{"inputs":"...\n\n\"बाबरी मशीद पाडल्यानंतर मुंबईत दंगली सुरू झाल्या. या दंगलीत शस्त्रांस्त्रांचा वापर झाला. पुढचे किमान आठ दिवस मुंबईत दंगल सुरूच राहिली. सरकारला लष्कराला पाचारण करावं लागलं. पण शहरात लष्कराचं ध्वजसंचलन असतानाही हिंसाचाराचा जोर कमी झाला नाही.\n\n\"मुंबईत 1992 आणि 1993 मध्ये झालेल्या दंगलीचे अत्यंत दूरगामी परिणाम झाले. माणसाचा माणसावर विश्वास राहिला नाही. पोलीस संस्था आपलं संरक्षण करू शकत नसल्यामुळे अखेर कायदा आपल्याच हाती घ्यावा लागतो, ही भावना या दंगलींमुळं निर्माण झाली.\"\n\nदंगली रोखण्यात सुधाकरराव ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क राजेंद्र व्होरा सांगतात. \n\nव्होरा यांनी जानेवारी 1996मध्ये EPW या नियतकालिकात एक सविस्तर लेख लिहिला आहे. \n\nते लिहितात, \"शरद पवार आणि सुधाकर नाईक यांच्यामधलं राजकीय द्वंद्व हेही काँग्रेसच्या पडझणीला कारणीभूत ठरलं. 1995च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमध्ये बंडाळी माजली होती. तब्बल 200 बंडखोर काँग्रेस उमेदवारांनी त्यावेळी पक्षाविरोधात दंड थोपटले होते.\"\n\n\"दुसरीकडे, मुस्लीम मतदार काँग्रेसपासून दुरावला. त्यावेळी राज्यातली मुस्लीम लोकसंख्या 9.3 टक्के होती. तर जवळजवळ 40 मतदार संघात मुस्लिमांची मतं निर्णायक होती. पण मुस्लिमांनी बिगर काँग्रेस आणि बिगर युतीच्या उमेदवाराला पसंती दिली. मुस्लिमांची मतं मिळाली नाहीत म्हणून काँग्रेसचा जवळजवळ 10 जागांवर पराभव झाला,\" असं ते पुढे लिहितात.\n\nबाबरी पडतानाची केंद्रातल्या काँग्रेस सरकारची भूमिका, मुंबईतल्या दंगली, बाँबस्फोट, मुस्लिमांसाठी आयडी कार्ड्स या सगळ्या घडामोडींचा राग काँग्रेसवर निघाला, असंही ते लिहितात.\n\n\"1995पर्यंत राज्यात काँग्रेसला उतरती कळा लागली होती. घराणेशाही, जिल्ह्याचा नेता, सहकारी संस्था यापुढं काँग्रेसच्या नेत्यांनी पाहायचं सोडून दिलं. ग्रामीण भागातून येणाऱ्या काँग्रेसच्या नेतृत्वाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत होणारे महत्त्वाचे बदल टिपता आले नाहीत.\n\n\"शेतीवर आधारित लघु-उद्योग, सहकाराचा काळ संपल्यात जमा झाला होता. ग्रामीण अर्थव्यवस्था आता आंतरराष्ट्रीय मार्केटशी जोडायला लागली होती. स्टॉक मार्केट, उदारीकरण, आंतरराष्ट्रीय कंपन्या नवीन वाटा निर्माण करत होत्या. राज्यातला शहरीकरणाचा वेग वाढला होता. राज्यातलं औद्योगीकरणही वेगानं वाढत होतं. शरद पवारांच्या काळात हे बदल होत होते. पण त्यांनी यशस्वीरीत्या पक्षाला अर्थ-राजकारणाचे धडे दिले नसावेत,\" असं व्होरा यांचं निरीक्षण आहे.\n\nयुती सरकारमध्ये 22 कॅबिनेट मंत्र्यांपैकी 11 हे शहरी भागातून होते. त्यापैकी 7 मंत्री एकट्या मुंबईतून होते. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्र स्थापनेनंतर राज्याला पहिला ब्राम्हण मुख्यमंत्री मिळाला.\n\nमराठा आमदारांच्या संख्येत काही फरक पडला नाही. शिवेसनेकडून निवडून आलेले मराठा आमदार हे तुलनेने तरुण होते. काँग्रेसप्रमाणे त्यांच्याकडे सहकारी संस्थांचा पाठिंबा नव्हता.\n\nकाँग्रेसनं मराठवाडा विद्यापीठाचं 'नामविस्तार' केल्यानं मराठा वर्ग नाराज झाला होता. त्याचा सरळ फायदा शिवसेनेला झाला होता. युती सरकारनं..."} {"inputs":"...\n\nअखेर त्यांनी 'मन की बात' ऐकून राजपद त्यागलं आणि त्यांचे धाकटे भाऊ जॉर्ज सहावे हे इंग्लंडचे राजे झाले.\n\nत्यांनी 1952 मध्ये त्यांच्या निधनापर्यंत राजाची जबाबदारी सांभाळली आणि मग त्यांची मोठी कन्या, एलिझाबेथ अॅलेक्झँड्रा मेरी राणी झाली.\n\nतसा विचार केला तर राजे जॉर्ज यांच्याकडे हे राजपदाचे थेट दावेदारही नव्हते, पण एका घटस्फोटाच्या पार्श्वभूमीवर भावाभावांमध्ये सत्तापालट झालं आणि अखेर तो मुकूट एलिझाबेथच्या माथी आला.\n\nपण राणींच्या काळात राजघराण्यातले घटस्फोट लपून राहिले असं काही नाही, उलट ते आणखी जास... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागलं, आणि अखेर 2002 साली कायद्यात एक मोठा बदल करण्यात आला. या सुधारित कायद्यानुसार \"काही विशिष्ट परिस्थितींमध्ये\" घटस्फोटितांना पुनर्विवाहासाठी चर्चकडून परवानगी मिळणार होती. पूर्वीच्या साथीदाराची मृत असण्याची अटही या सुधारणेदरम्यान काढण्यात आली. \n\nकालचक्राचं शतक पालटलं तसं राजघराण्यात घटस्फोटितांचे लग्न आणि पुनर्विवाह सामान्य होऊ लागले. राणी एलिझाबेथ तरीही आपल्या चर्च ऑफ इंग्लंडच्या प्रमुखाच्या भूमिकेमुळे या सगळ्यापासून अंतर राखून राहिल्या.\n\nराणींचा मोठा मुलगा आणि राजपदाचे पुढचे दावेदार प्रिन्स चार्ल्स आणि प्रिन्सेस ऑफ वेल्स डायना यांनी अनेक वर्षं वेगळे राहिल्यानंतर अखेर 1996 साली आपला काडीमोड जाहीर केला. त्यानंतर पुढच्याच वर्षी एका कार अपघातात डायना यांचं निधन झालं.\n\nत्यानंतर 2005 साली प्रिन्स चार्ल्स हे कॅमिला पार्कर-बॉल्स यांच्याबरोबर एका छोटेखानी समारंभात विवाहबद्ध झाले. पण राणी एलिझाबेथ या लग्न सोहळ्यापासून लांब राहिल्या, याचं कारण त्यांनी कधीच जाहीर केलं नाही, पण कॅमिला यांचं घटस्फोटित असणं, हे त्यामागचं सर्वांत मोठं कारण मानलं जातं.\n\nया काळापर्यंत राणींची मुलगी राजकुमारी अॅन हिनेही नवऱ्यापासून कायदेशीररीत्या काडीमोड घेतला होता, तर प्रिन्स अँड्र्यू यांचासुद्धा सारा फर्ग्युसनबरोबर घटस्फोट झाला होता.\n\nमग राणी हॅरी आणि मेगनच्या लग्नाला का गेल्या?\n\nगेल्या महिन्यात अख्ख्या इंग्लंडमध्ये थाटामाटात शाही लग्न झालं. तुम्हाला माहितीये, नवरा मुलगा प्रिन्स हॅरी 33 वर्षांचा आणि नववधू मेगन 36 वर्षांची आहे. \n\nआज इतक्या शतकांचा इतिहास जाणल्यावर राजघराण्याकडे पाहताना हा बदल कसा झाला, असा विचार येतो डोक्यात. याचं उत्तर काही तज्ज्ञांकडे आहे.\n\nराणी एलिझाबेथही शाही विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होत्या.\n\nशिकागो ट्रिब्यूनच्या एका आर्टिकलमध्ये राजघराण्यांचे इतिहासकार हुगो विकर्स सांगतात, \"1950च्या काळात मेगनला याच परिस्थितींमध्ये राजघराण्याची सून होताच आलं नसतं. तो काळच वेगळा होता.\"\n\nनक्कीच. राजघराण्याकडे सगळ्यांच्या नजरा अशा असतात, जणू त्यांचं जीवन सामान्यांसाठी एखादी परीकथाच आहे. त्यांचे महाल, गाड्या, राजेशाही कपडे, ते मुकूट आणि तो थाट, सगळं काही एखाद्या स्वप्नवत आयुष्याचं प्रत्यक्षातलं सादरीकरण असतं. सामान्यांना हे सगळं हवंहवंसं असतं, म्हणूनच त्यांच्यावरही हे परफेक्ट आयुष्य जगण्याचं प्रेशर असतं. \n\nयाचं एक बोलकं उदाहरण गेल्या..."} {"inputs":"...\n\nआंतरराष्ट्रीय कंपन्या भारताकडे वळणार नाहीत याचं आणखी एक कारण म्हणजे भारत जागतिक पातळीवरील पुरवठा साखळीशी फार काही चांगल्या प्रकारे जोडला गेला नाहीये. \n\nसात वर्षांपासून वाटाघाटी सुरू असूनही गेल्या वर्षी दिल्लीला इतर 12 आशियाई देशांसोबतच्या व्यापार करारातून बाहेर काढण्यात आले. याला 'रिजनल काँम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप' असंही म्हणतात. अशा निर्णयांमुळे भारतीय निर्यातदारांसाठी टेरीफ फ्री व्यवसाय करणं आणखी कठीण करतात. \n\n\"मला जे सिंगापूरमध्ये विकायचे आहे त्याचे उत्पादन मी भारतात का करेन?\" स... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्वीच या देशांमध्ये नेण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प बाहेर नेण्याच्या या प्रक्रियेमुळे गेल्या काही वर्षांत अमेरिका आणि चीनमधील तणावही वाढलाय.\n\nअनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधल्या वाढत्या कामगार खर्चामुळे तिथलं उत्पादन या देशांमध्ये दशकापूर्वीच हलवलं आहे. \n\nव्यापार युद्ध सुरू होण्याच्या महिनाभर आधी म्हणजे जून 2018 पासून अमेरिकेला व्हिएतनामकडून 50 टक्क्यांपेक्षा जास्त दरानं मालाची आयात करावी लागली, तर तैवानकडून आयात करताना 30 टक्के अधिक दर मोजावा लागला, असं दक्षिण चीनमधल्या मॉर्निॆग पोस्ट न्यूज पेपरनं मांडलेल्या हिशोबात म्हटलंय. \n\nभारतानं मात्र ही संधी गमावली. कारण आंतरराष्ट्रीय कंपन्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जगभरात निर्यात करण्यासाठी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी सुविधा उभारण्यात भारताला अपयश आलं. \n\nगेल्या काही आठवड्यांत अनेक राज्यांनी सुलभ व्यापारीकरणात अडसर ठरणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला. यात पिळवणूक कमी करण्यासाठी भारतातील जुन्या कामगार कायद्यात बदल करण्यावर सर्वांचाच भर होता.\n\nउत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काही कारखान्यांना तर मुलभूत गरजा पुरवण्यापासूनही सूट देण्यात आलीय. स्वच्छता, व्हेंटिलेशन, प्रकाश आणि शौचालय या सुविधांपासूनही सूट मिळालीय. जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी आणि गुंतवणुकीसाठी वातावरण निमिर्ती करण्याचा यामागे हेतू आहे. \n\nपण या निर्णयाचा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची भीती जेकब यांनी व्यक्त केली आहे, \"आंतरराष्ट्रीय कंपन्या याउलट कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देतात. कामगार, पर्यावरणासाठी त्यांची कडक नियमावली असते.\" \n\nयाबाबत बांगलादेशचं उदाहरण लक्षात घेण्यासारखं आहे. \n\n2013 मध्ये ढाका गारमेंट फॅक्टरीची (राणा प्लाजा) जुनी इमारत कोसळल्यामुळे शेकडो कामगारांचे प्राण गेले. ही घटना त्यांच्यासाठी निर्णायक ठरली. त्यानंतर बांग्लादेशने कारखान्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा केल्या. \n\n\"भारताला आपला काम करण्याचा दर्जा सुधारावा लागेल. अधिकाऱ्यांकडून मांडले जाणारे पॉवर पॉइंट सादरीकरण आणि जागतिक व्यवसायाचे वास्तव यांच्या मोठा फरक आहे,\" जेकब सांगतात. \n\nमात्र अमेरिकेनं चीन आणि जपानचे उद्योग देशाबाहेर घालवण्यासाठी जोरदार आघाडी उघडलीय. तसंच यासाठी आपल्या पालिकांना मोठा निधीही उपलब्ध करून देत आहे. \n\nतर युकेच्या लोकप्रतिनिधींवरही आता चीनच्या हुवैई या दूरसंचार..."} {"inputs":"...\n\nइतकंच नाही तर ट्रंप सरकारने ज्या पाच जणांच्या मृत्यूदंडाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत ते राजकीय हेतूने प्रेरित असल्याचेही आरोप होत आहेत. \n\nया उन्हाळ्यात अमेरिकेत वर्णद्वेषविरोधी निदर्शनं सुरू होती. त्या काळात ज्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला ते सर्व गुन्हेगार श्वेतवर्णीय होते. मात्र, आता ज्या कैद्यांना मृत्यूदंड देण्यात येणार आहे त्या पाचपैकी चौघे कृष्णवर्णीय आहेत. \n\nत्यामुळे केंद्रीय मृत्यूदंडाच्या शिक्षेमध्ये असलेली वांशिक असमानतेविरोधात मोठ्या प्रमाणावर निदर्शनं सुरू होती त्यावेळी ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर त्याची अंमलबजावणी व्हायला हवी.\"\n\nमात्र, हा एक वादग्रस्त मुद्दा आहे. निवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी निवडणूक प्रचारातच न्यायव्यवस्थेतील सुधारणांवर भर देत मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं होतं. \n\nबर्नार्ड यांच्या शिक्षेची अंमलबजावणी करणार असल्याचं जाहीर करताच सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अपहरण आणि खून या गुन्ह्याखाली 1999 साली बर्नार्डला शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यावेळी त्याच वय होतं 18 वर्षं. गेल्या 70 वर्षात केंद्र सरकारने मृत्यूदंडाची शिक्षा दिलेला तो सर्वात तरूण कैदी असणार आहे. \n\nया प्रकरणातील हयात असलेल्या 9 पैकी 5 न्यायाधीशांनी आणि अमेरिकेच्या अॅटोर्नींनीदेखील ही शिक्षा थांबवण्याची मागणी केली आहे. \n\nकिम कार्डॅशिअन या सुप्रिसिद्ध अमेरिकी मॉडल-अभिनेत्रीनेदेखील ट्वीट करत ट्रंप यांना मृत्यूदंडाची शिक्षा थांबवण्यात यावी, असं आवाहन केलं आहे. \n\nमृत्यूदंडाबाबत बायडन यांचं धोरण\n\nडोनाल्ड ट्रंप कायमच मृत्यूदंडाच्या बाजूने बोलत आले आहेत. मात्र, बायडन विरोधी मताचे आहेत. \n\nखासकरून उपाध्यक्ष पदी निवडून आलेल्या कमला हॅरिस यांनी कायमच मृत्यूदंडाच्या शिक्षेचा विरोध केला आहे. त्यांनी सॅन फ्रान्सिस्को डिस्ट्रिक्ट अॅटोर्नीसाठी केलेल्या 2003 सालच्या यशस्वी अभियानातही मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात ठाम भूमिका घेतली होती. त्यावेळी 29 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याची कर्तव्य बजावताना हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कमला हॅरिस यांच्यावर त्यांच्या पक्षाकडूनच बराच दबाव होता. मात्र, तरीही त्यांनीह मृत्यूदंडाविरोधातच भूमिका घेतली होती. \n\nयाउलट नवनियुक्त राष्ट्राध्यक्षांची यापूर्वीची भूमिका वेगळी होती. \n\n90च्या दशकातले जो बायडन\n\n1994 साली बायडन यांनी आणलेल्या गुन्हेगारीविषयक विधेयकात जवळपास 60 केंद्रीय गुन्ह्यांचा समावेश होता. आज मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या काही कैद्यांना त्याच कायद्याच्या तरतुदी अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली आहे. \n\nआता मात्र त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा हद्दपार करणारा कायदा आणण्यासाठी प्रयत्न करणारा असल्याचं म्हटलं आहे. \n\nजो बायडन यांच्या प्रचार टीमने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावलेल्या काही कैद्याचा अभ्यास केला. त्यात असं आढळून आलं की अमेरिकेत 1973 पासून मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या160 कैद्यांची पुढे निर्दोष मुक्तता झाली. \n\nमृत्यूदंडाची शिक्षा होणारे..."} {"inputs":"...\n\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं निवडणुकीत प्रचारादरम्यान घोषणा देणं हे महाराष्ट्राला नवीन नाही. 2014 साली भाजपनं 'शिवछत्रपती का आशीर्वाद, चलो चलें मोदी के साथ' असं म्हणत प्रचार केला होता.\n\nत्यानंतर 2019च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनंही 'नव्या स्वराज्याचा नवा लढा' म्हणत 'शिवस्वराज्य यात्रा' राज्यभर काढली. या यात्रेलाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचाच संदर्भ होता.\n\nआता म्हणजेच 2020मध्ये ज्या नवाब मलिकांच्या व्हीडिओवरून भाजपनं टीका केली आहे, त्यातही शिवाजी महाराजांच्या नावाचा संदर्भ ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\nतब्बल 29 तासांनी खळे यांना नेमके उपचार मिळाले. पण तोवर उशीर झाला होता. 11 नोव्हेंबरच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला.\n\nसायकलींबाबतची अनास्था\n\nअलीकडच्या काळात सायकलिंगचं प्रमाण वाढले असलं तरी आपल्या देशात सायकलिंगला मानाचं स्थान नाही. पूर्वी सायकल स्पर्धांना होतं, तसं महत्त्वही आज नाही. मोठमोठाल्या गाड्यांमधून लोक आता रस्त्यांवरच्या सायकलस्वाराकडे अडचण म्हणून पाहतात. \n\nपरदेशात फिरायला गेल्यावर तिथल्या सायकल संस्कृती पाहून अचंबित होणारी मंडळी भारतात आल्यावर मात्र सायकलस्वार... उर्वरित लेख लिहा:","targets":"दलायला हवं.\n\nखळे यांना सायकलस्वार म्हणून नाही, तरी निदान जखमी म्हणून जरी वेळेवर उपचार मिळाला असता, तरी आज आपण जागतिक किर्तीचा सायकलपटू गमावला नसता. \n\nआज वेगाने आपल्या जगण्याची पकड घेतली आहे. रस्त्यावरील वाहनांचा वेग सायकलस्वारांपेक्षा नक्कीच अधिक आहे, पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी सायकलस्वारांना दुर्लक्षित करावं. कारण जबाबदारीने वाहने चालवण्याला पर्याय असू शकत नाही. या जबाबदारीची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी. \n\nवाहन चालकांप्रमाणे सायकलस्वारांनीही जबाबदारीने सायकलींग करणं महत्त्वाचं आहे. \n\nपहाटेच्या कमी प्रकाशात किंवा रात्रीच्या अंधारात हायवेवरून सायकल चालवताना डोक्यावर हेल्मेट घालणं, इतर वाहनांना आपण दिसू, यासाठी लाईट्स वापरणं, रस्त्याच्या एका बाजूने सायकल चालवणं, या गोष्टी पाळणं गरजेचं आहे. \n\nस्पर्धात्मक असो किंवा रोजच्या जगण्यातलं सायकलिंग, त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आली आहे. \n\nअधिकाधिक लोकं सायकलिंगकडे वळले तर चांगलंच होईल परंतु, जे सायकलिंग करत नाहीत त्यांनी निदान सायकलस्वारांना आदराची वागणूक दिली तर हेही नसे थोडके.\n\n(सर्व छायाचित्रं अशोक खळे यांच्या खाजगी संग्रहालयातून घेण्यात आली आहेत.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\n\nते म्हणतात,\" 22 एप्रिल 2021 रोजी मनपाच्या गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयात नारायण दाभाडकर यांना कोव्हिडने ग्रासल्यामुळे दाखल करण्यात आलं. काही तास त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी घरी नेऊन उपचार करण्याची विनंती केली. आरोग्य यंत्रणेमध्ये DAMA (Discharge Against Medical Advice) म्हणजेच वैद्यकीय सल्ल्याविरोधात रुग्णालयातून सुट्टी देण्यात येऊ शकते ही सोय आहे. याचनुसार नारायण दाभाडकर यांना आम्ही रुग्णालयातून सुट्टी दिली होती. इंदिरा गांधी रुग्णालयात संबधित नोंदी बघता हेच पु... उर्वरित लेख लिहा:","targets":"या पावनभूमी भागातील श्रीराम शाखेशी संबंधित होते.\n\nयाप्रकरणी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान ट्वीट केल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.\n\nयाविषयी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे यांनी सांगितलं, नारायण दाभाडकर या आरएसएसच्या ज्येष्ठ सदस्यासोबत जे काही घडलं ते खरं आहे. माझा बेड दुसऱ्या पेशंटला द्या, असं त्यांनी दवाखान्यात सांगितलं आणि तिथून बाहेर पडले. पण सोशल मीडियावर लोक त्यांच्याविरोधात चुकीची माहिती पसरवत आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...\n\nपण यातून एक मुलभूत प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं कारण काय? \n\nयामागे नेमकं काय राजकारण आहे?\n\nथेट मुख्यमंत्र्यांना भेटून पाणयाचा प्रश्न निकाली नाही काढता आला असता का? या सर्व घडामोडींमागे नेमकं काय राजकारण आहे, त्याचा नेमका अर्थ काय, नेमकं कोण कुणाला काटशह देण्याचा प्रयत्न करत आहे? यामुळे राज्यातलं सरकार अस्थिर होईल का? \n\nया घटनेमुळे सरकार लगेचच अस्थिर होईल असं राजकीय विश्लेषकांना वाटत नाही, पण यामुळे समन्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे,\" असं ते सागंतात. \n\nपण अजित पवार यांनी ही आक्रमक भूमिका का घेतली असा सवाल उपस्थित होतो.\n\nत्याचं विश्लेषण करताना देसाई सांगतात, \"सरकार चालवताना राष्ट्रवादीचे असलेले आक्षेप, त्यांच्या भूमिका आणि समन्वय साधण्याचं काम अजित पवार यांच्या मार्फत शरद पवार करू शकतात, पण ते स्वतःच उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क ठेवून असतात. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद तर दिलंय, पण त्यांना पॉवरलेस ठेवण्यात आलं आहे. हे जाणीवपूर्वक करून अजित पवार यांना त्यांची जागा दाखवू देण्याचा हा प्रयत्न आहे असं मला वाटतं.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\nपेशाने पत्रकार असलेल्या प्राची कुलकर्णींचा अनुभवही असाच काहीसा. प्राची सांगतात, \"मला मुलगीच हवी होती. डिलिव्हरी नंतर तिला घेऊन घरी आलो. पण मला खोलीबाहेर पडावंसचं वाटायचं नाही. बाळाच्या निमित्ताने खाणं-पिणं सगळंच खोलीत व्हायचं. कोणी भेटायला आलं तरी बाहेर यावंस वाटायचं नाही. लेक रडायला लागली की खूप चिडचिड व्हायची. आमचं घर वरच्या मजल्यावर आहे. तिला एकदा फिरवताना मनात विचार आला, इथून हिला खाली टाकून दिलं तर काय होईल? असं काही बाही डोक्यात यायचं. आणि नंतर आपण आपल्याच बाळाविषयी असा विचार करतोय, हे ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीने पाहिलं जातं. आपल्या समाजात खासकरून जर मुलगी जन्माला आली तर त्याचं समाजात तितकंसं अजूनही स्वागत होत नाही. मुलाची अपेक्षा असेल तर त्या महिलेवर सासरच्यांचा दबाव असतो. अशा सगळ्यातनं मुलीच्या जन्मानंतर त्या आईला असं नैराश्य येण्याची शक्यता वाढते. दुसरी गोष्ट म्हणजे आता आपल्याकडे एकत्र कुटुंब राहिलेली नाही. त्यामुळे पूर्वी सहजपणे उपलब्ध असणारी सपोर्ट सिस्टीम आता उपलब्ध नसते. नोकरी करणाऱ्या आईला तशा स्वरूपाच्या सुविधा मिळत नाहीत. कधीकधी बाळाच्या बाबाचा हवा तितका या सगळ्यात सहभाग नसतो. मग या सगळ्याचं दडपण, बाळाची काळजी, अपुरी झोप, या सगळ्या चिंतांमधून निराशेची लक्षणं चालू व्हायला लागतात. शिवाय समाजाने आणि स्वतः उभ्या केलेल्या चांगल्या आईच्या संकल्पनांविषयीच्या अपेक्षांचं ओझंही असतंच.\"\n\nसमाजाची भूमिका\n\nपेशाने पत्रकार असलेल्या प्राची कुलकर्णींनी आपला हा अनुभव फेसबुकच्या माध्यमातून सर्वांसमोर मांडला. फेसबुकवरचा हा त्यांचा गोतावळा नातेवाईक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यांच्या पलिकडचा होता. फारशा बोलल्या न जाणाऱ्या या गोष्टीबद्दल प्राचीने अगदी खुलेपणाने लिहीलं. मग त्यावरच्या प्रतिक्रिया काय होत्या?\n\n\"बहुतेक सगळ्यांचं म्हणणं होतं, की असं काही असतं हेच मुळात आम्हाला माहिती नव्हतं. अनेक मैत्रिणींनी सांगितलं की आम्हालाही हा त्रास झाला, पण असं प्रेग्नन्सीनंतर होतंच असं आम्हाला वाटलं. हे काहीतरी वेगळं आहे हे आम्हाला माहितच नव्हतं. कोणाची तरी मदत घ्यायला हवी हे त्यांच्या लक्षातच आलं नव्हतं. मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं हे आपल्याकडे अजूनही 'टॅबू' आहे. त्यामुळेसुद्धा हे टाळलं जातं. अजूनही मला हे विचारणारे फोन येतात की आम्हाला अमुक त्रास होतोय, आम्ही डॉक्टरांकडे जायला हवं असं तुला वाटतं का. कोणी माझ्या अनुभवाविषयी सवाल केले नाहीत. पण त्यामुळे एक जागरूकता निर्माण झाली. मी ज्या वर्तमानपत्रात काम करते त्या पुणे मिररमध्येही मी पुढे याविषयी लेख लिहीला.\"\n\n2018मध्ये प्रसिद्ध टेनिसपटू सेरेना विल्यम्सनेही एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे याविषयीचं मनोगत व्यक्त केलं होतं. \n\nसेरेना विल्यम्स आणि पोस्टपार्टम डिप्रेशन\n\nटेनिस जगामध्ये सर्वात जास्त चॅम्पियनशिप्स जिंकणाऱ्या या जगज्जेतीला आपण चांगली आई नसल्याच्या भावनेने घेरलं होतं. या पोस्टमध्ये सेरेनाने लिहीलं, \"माझ्या आयुष्यात वैयक्तिक पातळीवर काही घडामोडी होत होत्याच पण मी एकूणच घाबरलेली होते. मी..."} {"inputs":"...\n\nप्रत्येक कंटेनरमध्ये एका वेळेस पुरेल एवढं नट्टो, सोया सॉस आणि आणि तिखट चटणीचं पाकिट असतं.\n\nझटपट जेवण तयार\n\nनट्टो तयार करण्यासाठी हे तिन्ही घटक एकत्र करायचे आणि चिकटशा या मिश्रणाला भाताच्या बाऊलमध्ये घ्यायचं. मग कांद्याचे तुकडे, अंडं घालून सजवायचं. झालं...\n\nजपानमध्ये नट्टो सकाळी नाश्त्याला खाल्लं जातं. माझी आई फार काही नट्टोप्रेमी नाही पण पौष्टीक आहार समजून रोज सकाळी एक वाडगा नट्टो खाते.\n\nअकेमी फुकुता टोकियामध्ये ज्वेलरीच्या दुकानात सेल्सगर्ल आहे. आठवड्यातून बऱ्याचदा ती नट्टो खाते कारण नट्टो पौ... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\n\nमहाराष्ट्रात जवळपास 80% रुग्ण असे आहेत ज्यांच्यात कोरोनाची बाधा झाल्याचं एकही लक्षण दिसत नाही. पण मग जर लक्षणच दिसत नसेल तर मग त्यांच्यावर उपाचर तर कसे करणार? \n\nयाबाबत बोलताना मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार करणारे डॉ. दीपक मुंढे यांनी सांगितलं, “ज्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत त्यांना कोणतंही औषध देण्यात येत नाही. व्हिटॅमीन- सी आणि झिंकच्या गोळ्या देऊन रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढली तर, रुग्ण लवकर बरा होण... उर्वरित लेख लिहा:","targets":"श आहे. पण लक्षणं नसलेल्या आणि इतर कोणताही आजार नसलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांना शक्य असल्यास होम क्वॉरंटाईन राहण्याची शिफारस करण्यात येते. \n\nइतर आजार असलेल्यांवर काय उपचार?\n\nको-मॉर्बिडिटी असणाऱ्या म्हणजे मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, किडनीचे आजार यांच्यासारख्या आजारांनी ग्रस्त असणाऱ्या कोव्हिड रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. त्यांच्या शरीरात व्हायरल लोड मोठ्या प्रमाणावर असतो. अशा रुग्णांवर उपचारांसाठी अँटी रेट्रोव्हायरल औषधं वापरण्यात येतायत. \n\nडॉ. गौतम भन्साळी यांच्या माहितीनुसार, एचआयव्ही रुग्णांना देण्यात येणारं लुपिनाव्हिर, ब्रॉड स्पेक्ट्रम अॅंटी-बायोटीक आणि टॅमी-फ्लू अशा कॉम्बिनेशचा वापर उपचारांसाठी केला जातो.\n\nगरोदर महिला आणि लहान मुलांवर उपचार\n\nइतर आजार असलेल्यांप्रमाणेच गरोदर महिला आणि लहान मुलांसाठीही वेगळी उपचार पद्धती आहे. कोव्हिडची लागण झालेल्या गरोदर महिलांवर कशा प्रकारचे उपचार केले जातात याबद्दल मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड म्हणतात, “कोरोनाग्रस्त गरोदर महिलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांना हाय-प्रोटीन डाएट दिलं जातं. व्हिटॅमिन-सी, झिंक आणि व्हिटॅमिन-डी ची औषधं दिली जातात. जेणेकरून त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल.\"\n\n मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात आत्तापर्यंत 275 कोरोनाबाधित गरोदर महिलांची प्रसूती करण्यात आलीये. या महिलांनी 278 बाळांना जन्म दिलाय. \n\nनवजात मुलांना कोरोनाची लागण झाली तर काय उपचार केले जातात याबाबत आम्ही नायर रुग्णालयाच्या नवजात अर्भक विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. सुक्ष्मा मलिक यांच्याशी चर्चा केली. \n\nत्यांनी सांगितलं की, कोरोनाबाधित गरोदर महिलेपासून जन्माला येणाऱ्या मुलाला कोरोना विषाणूची बाधा झाल्याची एकही घटना समोर आलेली नाही. पण, जन्मानंतर इतर काही कारणांमुळे 11 लहान मुलांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलंय. या मुलांवर योग्य उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आलाय. \n\n“लहान बाळं आणि कोरोनाबाधित मुलांवर त्यांना दिसून येणाऱ्या लक्षणांनुसार उपचार केले जातात. मुलांमध्ये ताप, सर्दी, खोकला, डायरिया अशी लक्षणं दिसू शकतात. त्याप्रमाणे त्यांना औषधं दिली जातात. तापासाठी पॅरासिटमॉल किंवा अँटीबायोटिकच्या माध्यमातून उपचार केले जातात. तर, न्यूमोनियासारखी लक्षणं दिसून आल्यास टॅमी-फ्लू आणि इतर अॅंटी बायोटिक्सच्या माध्यमातून..."} {"inputs":"...\n\nमात्र, कुणालाही न सांगता पंतप्रधान ओली यांनी रॉप्रमुखांची भेट घेतल्याने पक्षातल्या नेत्यांमध्ये आणखी गोंधळ निर्माण झाला आहे.\n\nसामंत गोयल हे नेपाळला पोहोचल्याची बातमी समोर आल्यानंतर पुष्पकमल दाहाल (प्रचंड), वरिष्ठ नेता माधव कुमार आणि नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेर बहादुर देऊबा यांनी स्पष्ट केले की, भारताच्या रॉ प्रमुखांशी त्यांची बातचीत झाली नाही.\n\nसीपीएनच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि माजी उपपंतप्रधान, गृहमंत्री भीम रावल यांनी गुरुवारी ट्वीट करून आपली नाराजीही व्यक्त केली. भीम रावल यांनी रॉ प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\nमारिया कोनेयो\n\n\"मी अजूनही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न करत आहे. बरीच माहिती अजूनही उपलब्ध नाही आणि स्त्री शरीररचनेतल्या अनेक गोष्टींविषयी संशोधकांचं एकमत नाही. म्हणजे स्त्री जननेंद्रिय नेमक्या कोणत्या टिश्यूजनी तयार झालेली आहेत हे देखील आपल्याला अजून माहित नाही.\"\n\nम्हणूनच 'पीनसपीडिया' गरजेचा आहे असं त्यांना वाटत नाही.\n\n\"जर तुम्ही कोणत्याही मेडिकल जर्नल किंवा आरोग्यविषयक पुस्तकात 'पीनस' असं शोधलंत, तर तुम्हाला अनेक संदर्भ मिळतील. पण जर तुम्ही 'वजायना'असं शोधलंत तर फारसे संदर्भ मिळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\nशरीरातले सूक्ष्मजीव जी रसायनं तयार करतात त्यातून हा डेटा तयार होतो. हे सूक्ष्मजीव शरीरातल्या रासायनिक प्रक्रियांना चालना देतात. काही रासायनिक प्रक्रिया तर जन्मभर चालतील इतक्या दीर्घ स्वरूपाच्या असतात. \n\nआपली रोगप्रतिकारक प्रणाली कशी चालेल हे आपल्या जन्मानंतरच्या पहिल्या काही आठवड्यांवर अवलंबून असतं असं रूक सांगतात. \n\nजेव्हा बाळांना पहिल्यांदा प्रतिजैविकं (अॅंटीबायोटिक्स) दिली जातात तेव्हा त्यांच्या नैसर्गिक मायक्रोबायोमला एक धक्का पोहोचतो. जेव्हा ही बालकं किशोरवयात येतात तेव्हा त्यांना रोगप्रत... उर्वरित लेख लिहा:","targets":"नमुने गोळा करणं हे अतिशय कठीण काम असेल पण या अभ्यासामुळे अनेक गोष्टींचा भविष्यात उलगडा होईल. या अभ्यासामुळं डॉक्टरांना अॅंटिबायोटिक्सच्या वापरासंदर्भात अनेक निर्णय घेता येऊ शकतील. \n\nआईच्या दुधामुळं वाढते रोगप्रतिकारक क्षमता \n\nशरीराचा संपर्क पहिल्यांदा कशा प्रकारच्या सूक्ष्मजीवांशी येतो याचा अभ्यास करण्यासाठी हा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरू शकतो. म्हणजेच एखाद्या सूक्ष्मजीवाने जर शरीरावर हल्ला केला तर होणारं नुकसान टाळता येण्यासाठी प्रयत्न करता येतील. \n\nया प्रयोगादरम्यान गोळा करण्यात आलेले विष्ठेचे नमुने केंब्रिजच्या वेलकम सॅंगर इन्स्टिट्यूटमध्ये ठेवले जातील. हे नमुने डॉ. ट्रेव्हर लॉली यांच्या देखरेखीखाली ठेवले जातील. \n\n\"माझा अलीकडच्या काळातला सर्वांत आवडता सूक्ष्मजीव कुठला आहे माहीत आहे का? त्याचं नाव आहे बायफिडोबॅक्टेरिअम,\" लॉली सांगतात. \n\n\"या सूक्ष्मजीवाने इतर सूक्ष्मजीवांच्या तुलनेत मानवी जीवनात सर्वांत आधी प्रवेश केला आहे आणि हा सूक्ष्मजीव मानवी दूधात असलेल्या शर्करेवर जगतो अशी आमची धारणा आहे.\" \n\nजेव्हा बाळ आईचं दूध पितं त्यावेळी ते बाळ या सूक्ष्मजीवाच्या संपर्कात येतं आणि त्या बाळाचं मायक्रोबायोम अधिक वैविध्यपूर्ण होतं. \n\nलहान बाळाच्या आयुष्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सूक्ष्मजीवाचा अभ्यास करण्याचा डॉ. लॉली आणि त्यांच्या टीमचा प्रयत्न आहे. या सूक्ष्मजीवांचा आयुष्यात नंतर काय प्रभाव पडतो याचा अभ्यास देखील केला जाणार आहे. \n\n\"या प्रयोगाअंती अॅंटीबायोटिक्सचा वापर आणि सिझेरिअन पद्धतीनं जन्म देण्याबाबतचं जे धोरण आहे त्या धोरणांमध्ये काही बदल घडवता येतील का, याबाबत विचार केला जाणार आहे,\" असं लॉली सांगतात. \n\n\"...किंवा आपण असं देखील करू शकतो, आईच्या शरीरातील सूक्ष्मजीवांना वेगळं करून आपण ते बाळाच्या संपर्कात आणू शकतो. यामुळं त्यांचं मायक्रोबायोम हे परिपक्व होईल आणि त्यांच्या मायक्रोबायोमचा विकास होईल. थोडक्यात ही प्रक्रिया म्हणजे व्हजायनल सीडिंगचं शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिकरीत्या नियंत्रित असं रूप आहे,\" लॉली सांगतात. \n\n\"काही पालक हे काळाच्या पुढं आहेत असं आपण म्हणू शकतो का?\"\n\n\"सध्या जी व्हजायनल सीडिंगची पद्धत प्रचलित आहे त्यानुसार आजकाल पालक व्हजायनल सीडिंग करत आहेत. पण या पद्धतीचे काही गंभीर परिणामदेखील होऊ शकतात,\" असं ब्रॉकलहर्स्ट सांगतात. \n\nएखादा धोकादायक सूक्ष्मजीव त्या बाळाच्या संपर्कात येऊ शकतो. एक चतुर्थांश..."} {"inputs":"...\n\nसचिनने 1980-90 मध्ये पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केलं. द्रविड आणि गांगुली यांनी 1996 मध्ये लॉर्ड्स इथं पदार्पण केलं. त्याच हंगामात लक्ष्मणने अहमदाबाद इथे कारकीर्दीचा श्रीगणेशा केला. स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शनाच्या जोरावर या चौघांनी राष्ट्रीय संघात स्थान पटकावलं. प्रवेश केल्यानंतर या चौघांनी सातत्यपूर्ण प्रदर्शन केलं, त्यामुळे त्यांना वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. \n\n1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यापूर्वी सौरव गांगुलीने वेस्ट झोनविरुद्ध शतकी खेळी केली होती. इंग्लंडमध्ये अमोलनं ... खेळताना द्विश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांभाळली. त्याच्या कारकीर्दीत मुंबईला अनेकदा जेतेपद मिळवून दिलं. 2007 नंतर अमोलच्या कामगिरीत घसरण झाली आणि एकाक्षणी मुंबई संघातून बाहेर होण्याची शक्यता निर्माण झाली.\n\nमुंबई आणि क्रिकेट या दोन गोष्टी अमोलसाठी श्वासासारख्या होत्या. या दोन्हींचा त्याग करून त्याने आसामसाठी खेळण्याचा निर्णय घेतला. फर्स्ट क्लास क्रिकेटमधल्या दिग्गजांमध्ये गणना होणारा अमोल आसामसाठी खेळताना दिसला. दोन हंगांमानंतर त्याने आंध्रकरता खेळण्याचा निर्णय घेतला. अमोलच्या बॅटिंगइतकंच त्याच्या अनुभवाचा दोन्ही संघांना प्रचंड फायदा झाला. \n\n2008मध्ये देशभरात IPLचे वारे वाहू लागले. त्यावेळी अमोल मुंबई संघाचा कर्णधार होता. नावंही ठाऊक नसलेल्या अनेक खेळाडूंना IPLची दारं उघडी झाली. मात्र आयपीएल संघांनी अमोलचं मूल्य जाणलं नाही. त्यानंतरही त्याने धावा करण्याचा वसा सोडला नाही. वाढतं वय आणि ढासळणाऱ्या फॉर्मच्या पार्श्वभूमीवर अमोलने 25 सप्टेंबर 2014ला क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. \n\nअमोल मुझुमदार\n\nखेळाडू म्हणून निवृत्त झाला तरी अमोलचं क्रिकेटशी असलेलं सख्य कमी झालं नाही. भारताच्या U19 आणि U23 संघांना त्याचं मार्गदर्शन मिळालं आहे. नेदरलँड्स संघाच्या प्रशिक्षणाचं काम तो पाहत होता. IPL स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा बॅटिग कोच म्हणून तो कार्यरत आहे. यादरम्यान अमोल खेळावर बोलण्याचं म्हणजे कॉमेंट्रीचं कामही करतोय. \n\nबुधवारपासून सुरू झालेल्या भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजदरम्यान अमोल दक्षिण आफ्रिका संघाचा बॅटिंग कोच आहे. अमोल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही याचा बाऊ करत बसण्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेने त्याच्या ज्ञानाचा, अनुभवाचा, कर्तृत्वाचा उपयोग करून घ्यायचं ठरवलं आहे. \n\nसंधी प्रत्येकाच्या नशिबी नसते. मनाचं खच्चीकरण होऊ न देता, तगडं प्रदर्शन आणि निकोप दृष्टिकोनासह संधीचा दरवाजा किलकिला होईल याची प्रतीक्षा करत राहणं अवघड आहे. व्यक्तिमत्त्वात कटूपणा येऊ न देता अमोलने क्रिकेटचा ध्यास जपला. काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात संधी मिळाली नाही म्हणून एका युवा क्रिकेटपटूने नाराजी प्रकट केली होती. व्यावसायिक क्रिकेट खेळायला लागून वर्षभरातच त्याने निवडसमितीवर तोंडसुख घेतलं होतं. अमोल असं कधीच वागला नाही. \n\nदेशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्षानुवर्षं खेळूनही भारतीय संघात स्थान न मिळालेल्या खेळाडूंमध्ये राजिंदर गोयल आणि पद्माकर शिवलकर यांचं नाव घेतलं जातं. \n\nरेल्वे..."} {"inputs":"...\n\nसरकारसाठी ओझं\n\nगेल्या तीन वर्षांत सरकारने राष्ट्रीय बँकांना दिड लाख कोटी रुपयांचं भांडवल पुरवलं आहे. तर एक लाख कोटी रुपयांहून अधिकची रक्कम रिकॅपिटलायझेशन बाँडच्या रुपात दिली आहे. यापुढे सरकारचे इरादे स्पष्ट आहेत. \n\nसरकार एका दिर्घ योजनेवर काम करतंय. ज्याअंतर्गत गेल्या काही वर्षांत सरकारी बँकांची संख्या 28 वरून 12 वर आली आहे. या उर्वरित बँकांचंही लवकरात लवकर खाजगीकरण करण्याची सरकारची इच्छा आहे. काही कमकुवत बँकांचा सशक्त बँकांमध्ये विलय करायचा आणि उर्वरित बँकां विकायच्या, असा हा फॉर्म्युला आहे.\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"खादी बँक बुडण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपते त्यावेळी सरकारलाच पुढे येऊन तिला बुडण्यापासून वाचवावं लागतं आणि त्यावेळी ही जबाबदारी कुठल्या ना कुठल्या सरकारी बँकेच्याच खांद्यावर येऊन पडते, हेदेखील खरं आहे. याच कारणास्तव स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत देशातली कुठलीही शेड्युल्ड कमर्शिअल बँक बुडालेली नाही. \n\nबँकेच्या संपाचा परिणाम\n\nबँक यूनियन्सने खाजगीकरणाविरोधात दिर्घकालीन लढ्याची योजना आखली आहे. बुडीत कर्जाच्या वसुलीसाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याऐवजी आयबीसीसारखा कायदा आणणं, एका मोठ्या कटाचा भाग असल्याचाही त्यांचा आरोप आहे. कारण सरतेशेवटी यात सरकारी बँकांना आपल्या कर्जावर हेअरकट घेणं म्हणजे मूळ रकमेपेक्षाही कमी रक्कम स्वीकारून प्रकरण मिटवणं, भाग असतं. \n\nयुनायटेड फोरममध्ये सामील असलेल्या सर्व यूनियन्सचे कर्मचारी आणि अधिकारी सोमवार आणि मंगळवारी संपावर जाणार आहेत. याआधी शुक्रवारी महाशिवरात्री, शनिवारी दुसरा शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या होत्या. \n\nम्हणजे सलग पाच दिवस बँकांचं कामकाज बंद राहील. खाजगी बँका सुरू असतील. मात्र, खाजगी बँकांकडे एकूण बँकिंग व्यवहाराचा एक तृतिआंश कारभार आहे. उर्वरित दोन तृतिआंश कारभार सरकारी बँकांमधून चालतो. त्यामुळे या संपाचा मोठा परिणाम जाणवू शकतो. \n\nयात पैसे जमा करणे आणि काढणे, याव्यतिरिक्त चेक क्लिअरिंग, नवीन खाती उघडण्याचं काम, ड्राफ्ट तयार करणे आणि कर्ज प्रक्रियेच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो. मात्र, एटीएम सुविधा सुरू राहील. स्टेट बँकेच्या शाखांमध्ये काम सुरू ठेवण्याच्या उपाययोजना केल्याचं बँकेने सांगितलं आहे. तरीही काही ठिकाणी संपाचा परिणाम जाणवू शकतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\nहिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळे मनसे येत्या काळात भाजपबरोबर जाईल असं वाटतं का यावर शिंदे म्हणाले, \"झेंडा बदलला म्हणजे मनसे भाजपसोबत जाईल, असं समजणं भाबडेपणाचं ठरेल. राज ठाकरेंसारखं नेतृत्व भाजपच काय, कोणत्याही पक्षासोबत कधीही घरंगळत जाणार नाही. ते काहीही करतील, पण स्वतःच्या अटी-शर्तीवरच.\"\n\nशिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांवर लक्ष\n\nनवीन झेंड्याच्या माध्यमातून माध्यमातून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याचं मत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"an Sportswoman of the Year\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\nहे सगळं प्रकरण युद्धाच्या दिशेने गेलं तर दोन्ही देशांकडे आण्विक अस्त्रं आहेत आणि पाकिस्तान कोणत्याही थराला जाऊ शकतो. \n\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा अर्थ थेट युद्ध असा काढला जात आहे. मात्र पाकिस्तान युद्धाचा पर्याय स्वीकारेल असं वाटत नाही. \n\nइम्रान खान\n\nपाकिस्तान युद्ध लढण्याच्या स्थितीत नाही असे संकेत मिळत आहेत याचं कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था डळमळीत आहे. युद्ध त्यांना परवडू शकत नाही. \n\nभारत, पाकिस्तान प्रशासित काश्मीर हिसकावून घेईल अशी भीतीही इम्रान यांना वाटत आहे. \n\nपाकिस्ता... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n\"बाहेर पडायला कुठून जागा आहे का, याचा मी अंदाज घेत होतो. पण खूप ढिगारा होता. बाहेर पडायला जागा नव्हती, पण बरीच मोकळी हवा होती. श्वास कोंडत नव्हता. मी अगदी आरामात बसू शकत होतो. काही काळाने मला लोकांचे आवाज यायला लागले...\n\n\"माझ्या वरच्या मजल्यावर राहणारे बेकरीचा व्यवसाय करणारे 2 लोक माझ्याशी ओरडून बोलत होते. काही काळाने त्यांचा आवाज येणं बंद झालं. म्हणजे त्यांची सुटका करण्यात आली असावी...NDRFची टीम यायची होती तेव्हा. आलम भाईंच्या संपूर्ण कुटुंबाचे विव्हळण्याचे आवाज येत होते. ते फार क्लेशदायक होतं... उर्वरित लेख लिहा:","targets":"मारला. माझा हात त्यांना दिसला. मला म्हणाले तुम्ही तिथेच शांत बसा. तेव्हा माझी खात्री पटली, की आता नक्की माझी सुटका होणार. मग मी माझ्याकडचं उरलेलं सगळं पाणी घटाघट पिऊन टाकलं. \n\nखालिद खान इमारतीत पहिल्या मजल्यावर रहात.\n\n\"त्यानंतर त्यांना जवळपास अर्धा - पाऊण तास लागला. खोदल्यानंतर माझ्या अंगावर गोष्टी कोसळू नयेत म्हणून त्यांनी बांबू लावले. मग मला सरपटत तिथे यायला सांगितलं. मी रांगात तिथे जायला लागलो, पण अडकत होतो. मग मी खोलीतली एक लादी उखडून काढली...मग थोडी जागा झाली. तिथून मग मी जिथे त्यांनी उघडी जागा केली होती तिथे पोहोचलो आणि त्यांनी मला बाहेर काढलं. \n\n\"मला हे माहित नव्हतं की फक्त अर्धी बिल्डिंग पडली. मला वाटत होतं की आख्खी बिल्डींग पडलीय. माझं सगळं कुटुंब - भाऊ, बहीण, अम्मी - अब्बा सगळे याच इमारतीत होते. बाहेर काढल्यानंतर समजलं की अर्धी इमारत पडली. \n\n\"माझा भाऊ दुसऱ्या मजल्यावर होता. भाऊ, वहिनी आणि पुतण्या. वहिनी पळत तिसऱ्या मजल्यावर अम्मी - अब्बांना सावध करायला गेली होती. भावाचा मृतदेह मिळाला तेव्हा त्याने टी-शर्ट घातलेला होता. आधी तो उघडा होता. त्याची हीच चूक झाली बहुतेक. टी-शर्ट घालायच्या नादात तो कदाचित मुलापर्यंत पोहोचलाच नाही. सगळा ढिगारा त्यांच्या अंगावर आला. त्याचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढायला NDRF ला 3 तास लागले...इतका तो दबला होता. बाजूलाच त्याच्या मुलाचाही मृतदेह सापडला. तो तर झोपलेला होता.\"\n\nभिवंडी इमारत अपघातातून वाचलेले नातलगांच्या शोधात\n\n\"मोबाईलचं नेटवर्क आलं नाही... कॉल करता येत नव्हता. तेव्हा वाटायला लागलं होतं की मी वाचतो की नाही...म्हणून मी माझ्या बायकोसाठी शेवटचा व्हिडिओ करून ठेवला. विचारला केला हा मोबाईल मी माझ्या खिशात ठेवून देईन...म्हणजे जरी मेलो तरी हा फोन आणि व्हिडिओ माझी बायको आणि माझ्या कुटुंबापर्यंत पोहोचेल…\n\n\"माझं सगळं सामान गेलं...आख्खी बिल्डिंगच गेली. मला स्वतःचा जीव वाचल्याचा आनंद नाही. इतके लोक मारले गेलेयत...असं वाटलं की हे जे सामान आहे, आपण जे आयुष्यात उभं करतो त्या गोष्टी...एका आयुष्यासमोर पूर्ण बिल्डिंगची काही किंमत नाही. ते सामान पहायलाही मी गेलो नाही...गोष्टी पुन्हा उभ्या राहतील. आपण जिवंत राहिलो तर ते सगळं पुन्हा करता येईल...\n\n\"पैसा, दौलत, बिल्डींग, प्रॉपर्टी याला काहीच मोल नाही हे लक्षात आलं...आपली लोकं महत्त्वाची. माझे जे लोक मारले गेले, त्यांच्या विचारानेच मी सुन्न..."} {"inputs":"...\n'पत्ता पत्ता बूटा बूटा हाल हमारा जाने है', 'सिरहाने 'मीर' के कोई न बोलो, 'अभी टुक रोते रोते सो गया है' किंवा 'है खबर गर्म उन के आने की', 'आज ही घर मे बोरिया न हुवा' किंवा मग 'मेरे दुःख की दवा करे कोई' (गालिब).\n\nफिराक गोरखपुरी यांची शायरी म्हणजे हिंदी - ऊर्दू एकतेचं अनोखं उदाहरण आहे. 'ज्यूं कोई नार सितार बजावे है', 'बहुत पहले से उन कदमों की आहट जान लेते हैं, तुझे ऐ ज़िंदगी हम दूर से पहचान लेते है', 'इसी खंडहर में कहीं कुछ दिये हैं टूटे हुए, इन्ही से काम चलाओ बड़ी उदास है रात.'\n\nरोजच्या व्यवहारात... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि बलराम शुक्ल यांच्यासारखे विद्वान. त्यांनी संस्कृत साहित्यातील इतर परंपरांचा शोध लावला आणि हे सिद्ध केलं की ही भाषा फक्त ब्राह्मणांची मक्तेदारी नाही. यामध्ये फक्त 'तन्वीश्यामा शिखरिदशना पक्वबिम्बाधरोष्टि'चं सौंदर्य आणि शृंगारच नाही तर त्याकाळच्या अडचणी आणि संकटांचं चित्रणही आहे. हे चित्रण आजच्या काव्यांशी-संवदेनांशी जुळणारं आहे.\n\nसंस्कृतचा विकास आणि प्रसार हा खरंतर शेंडी ठेवणाऱ्या आणि आचार्यांना दंडवत घालणाऱ्या गुरुकुलांमधून होणार नाही. यासाठी आधुनिक दृष्टिकोन ठेवायला हवा. यामध्ये धर्म विद्वत्तेच्या आड येता कामा नये. आणि दुसऱ्या धर्मांमध्ये जन्म झालेल्यांना या भाषेत प्रवेश वर्ज्य केला जाऊ नये.\n\n(लेखक हे ज्येष्ठ कवी आणि पत्रकार आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\n1 मे रोजीच्या घटनेमुळे अनेक मुद्दे उपस्थित होतात. त्यातले बरेचसे जुनेच आहेत. \n\nजंगलात कुठेही पेरून ठेवणं आणि ज्या ठिकाणांवर आयईडी निकामी करता येणार नाही, अशा ठिकाणी ते पेरून ठेवणं, हा मध्य भारतातल्या जंगलातल्या नक्षलविरोधी कारवाईतला मोठा अडथळा आहे. \n\nछत्तीसगडच्या गृहमंत्र्यांनी विधानसभेत नक्षलविरोधी कारवाईसंबंधी एक अहवाल सादर केला होता. त्या अहवालातल्या माहितीनुसार 2010 ते 2018च्या मध्यापर्यंत एकट्या बस्तर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून सुरक्षा दलांनी 1250 आयईडी शोधले आहेत. \n\nयाच अहवालातल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"TPच्या माहितीनुसार भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) या मुख्य भूमिगत नक्षली संघटनेच्या स्थापनेपासून म्हणजे 21 सप्टेंबर 2004 पासून सर्वाधिक नक्षल हल्ले 2010 साली नोंदवण्यात आले. \n\nभाकप (माओवादी) संघटनेची काही गुप्त कागदपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. या कागदपत्रातल्या माहितीनुसार गडचिरोलीत विशेषतः या आदिवासी जिल्ह्यातल्या उत्तरेकडच्या घनदाट जंगलात गेल्या दहा वर्षांत माओवाद्यांचा प्रभाव हळूहळू कमी होतोय. \n\nनक्षलग्रस्त भागात निर्माण होणाऱ्या राजकीय आणि प्रशासकीय पोकळीचा फायदा घेत नक्षलवादी नव्याने उभारी घेऊ शकतात. \n\nSATPच्या डेटानुसार 2018 साली महाराष्ट्रात नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात पाच नागरिक, दोन जवान आणि 51 माओवादी, अशा एकूण 58 जणांचा मृत्यू झाला होता. \n\nतर 2017 साली 25 मृत्यू झाले. यात 7 नागरिक, 3 जवान आणि 15 माओवाद्यांचा समावेश होता. यावर्षीच्या 3 फेब्रुवारीपर्यंतच्या डेटानुसार नक्षलसंबंधी हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात सात नागरिक आणि एका माओवाद्याचा समावेश होता.\n\nया मृत्यूंचा धावता आढावा घेतला तर लक्षात येईल की 2018 साली माओवाद्यांचा मृत्यू होण्याचं प्रमाण 2017च्या तुलनेत 240 टक्क्यांनी वाढलं. तर सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूचं प्रमाण 33.33 टक्क्यांनी घसरलं. \n\n2018 साली सुरक्षा दलाचा 'Kill Ratio' म्हणजेच नक्षलींना ठार करण्याचं प्रमाण 1:25.5 इतकं होतं. त्यावर्षी सुरक्षा दलांनी 51 माओवाद्यांना कंठस्नान घातलं. तर आपले दोन जवान गमावले. त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2017 साली त्यांनी 15 माओवाद्यांना ठार केलं. तर त्यांचे तीन जवान मारले गेले होते. \n\nभाकप (माओवादी) संघटनेची 4 जुलै 2018 सालची काही कागदपत्र सुरक्षा दलाच्या हाती लागली. या कागदपत्रांनुसार माओवाद्यांनी गडचिरोलीत Tactical Counter-Offensive Campaign (TCOC) या रणनीतीअंतर्गत विशेषतः उन्हाळ्यात ज्या कारवाया केल्या त्या सुरक्षा दलांची दृश्यता (Visiblity) आणि गतीशीलता (Mobility) वाढल्याने 'पूर्णपणे अपयशी' ठरल्या. या कागदपत्रांमध्ये त्यांच्याच मोहिमांविषयी चिंता व्यक्त करण्यात आली होती. \n\nत्यामुळेच 1 मे रोजी घडलेल्या घटनेचं महत्त्व कितीतरी जास्त आहे. कारण, यातून माओवादी कुरखेडा-कोरची-मालेवाडा या भागात आपली राजकीय हालचाल वाढवत असल्याचं दिसतं. उत्तर गडचिरोलीतला हा भाग वर उत्तरेकडे देओरी-गोंदियाला तर पूर्वेकडे राजनांदगाव-उत्तर बस्तरला जोडत..."} {"inputs":"...\n2010 साली दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात झालेल्या कथित घोटाळ्यांच्या बातम्या मीडियात आल्यानंतर लोकांमधला भ्रष्टाचाराच्या विरोधातला संताप वाढत होता.\n\nत्यातून 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या मोहिमेला सोशल मीडियावरून सुरुवात झाली आणि केजरीवाल त्याचा चेहरा बनले. दिल्ली आणि देशातल्या अनेक भागांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकांच्या सभा व्हायला लागल्या.\n\nगांधीवादी कार्यकर्ते असणाऱ्या अण्णा हजारेंनी एप्रिल 2011मध्ये दिल्लीच्या जंतरमंतरवर भ्रष्टाराच्या विरोधात जनलोकपालाची मागणी करत धरणं आंदो... उर्वरित लेख लिहा:","targets":"न' अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. देशातले हजारो तरूण येऊन त्यांना सामील होत होते. \n\nत्यानंतर मग जुलै 2012मध्ये अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली केजरीवाल यांनी आपलं पहिलं मोठं धरणंआंदोलन जंतर-मंतरवर सुरू केलं. तोपर्यंत त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरही 'मै अण्णा हूँ'ची टोपी होती. आणि मुद्दादेखील भ्रष्टाचार आणि जनलोकपालचाच होता. \n\nलोकांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन करत केजरीवाल म्हणाले, \"जेव्हा या देशाची जनता जागी होत रस्त्यांवर उतरेल तेव्हा मोठ्यात मोठी सत्ता उखडून फेकण्याची शक्ती तिच्यात असेल.\"\n\nकेजरीवाल यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी अण्णा हजारेही जंतर-मंतरला पोहोचलेले होते. \n\nउपोषण करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचं वजन एकीकडे कमी होत असताना दुसरीकडे देशातली त्यांची लोकप्रियता वाढत होती. केजरीवाल राजकारणात उतरणार हे उपोषण संपेपर्यंत जवळपास स्षष्ट झालं होतं. \n\nपण आपण कधीही निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नाही असं स्वतः केजरीवाल वारंवार म्हणत आले होते. \n\nदहा दिवसांचं आपलं उपोषण मागे घेताना केजरीवाल म्हणाले, \"लहान लढायांकडून आता आम्ही मोठ्या युद्धांच्या दिशेने पुढे जात आहोत. संसदेचं शुद्धीकरण आपल्याला करायचं आहे. आता आंदोलन रस्त्यावरही होईल आणि संसदेतही. दिल्लीतली सत्ता संपुष्टात आणत ती देशातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवायची आहे.\"\n\nआता आपण पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या राजकारणात उतरणात हे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, \"हा पक्ष नसेल, हे आंदोलन असेल. इथे कोणी हाय कमांड नसेल.\"\n\nराजकारणात येण्याची घोषणा केजरीवाल करत असतानाच या आंदोलनात सहभागी झालेल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. अनेक कार्यकर्ते हा निर्णय स्वीकारत पुढच्या लढाईसाठी सज्ज झाले तर अनेकांनी यावर आक्षेपही घेतला. \n\nराजकारणात उतरण्याचा निर्णय का? \n\nराजकारणात उतरण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाविषयी अमित सांगतात, \"आपला राजकारणात यायचा विचार नसल्याचं सुरुवातीला अरविंद नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपचार करत नाहीत म्हणून आपण डॉक्टर व्हायचं नसतं. पण जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी सगळीकडून निराशा झाल्यानंतर अरविंद यांनी राजकारणात येण्याचा हा निर्णय घेतला.\"\n\nपण राजकारणात येण्याचं केजरीवाल यांचं ध्येय नव्हतंच. आयआयटीत त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र राजीव सराफ सांगतात,..."} {"inputs":"...\n3) जेट एअरवेज बंद\n\n17 एप्रिल 2019 रोजी जेट एअरवेजच्या विमानानं आकाशात शेवटची झेप घेतली. त्यानंतर जेट एरवेज ही विमान वाहतूक कंपनी पूर्णपणं बंद झाली. \n\nजेट एरवेजकडे स्वत:ची 120 विमानं होती. दिवसाला 600 फ्लाईट्स जेट एअरवेजची असत. \n\nएसबीआयच्या नेतृत्वात 26 बँकांचं कर्ज जेट एअरवेजवर होतं. एकूण 15 हजार कोटींची थकबाकी होती. त्यातली साडेआठ हजार कोटी कर्ज केवळ बँकांचे होते.\n\nकर्ज थकल्यानं कर्मचारी आणि वैमानिकांचं वेतन वेळेवर देणं शक्य होत नव्हतं. त्यामुळं स्टेट बँकेनें जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षेत्राला तातडीनं मदतनिधी मिळण्याची आवश्यकता असल्याचंही बोलून दाखवलं होतं. \n\nदुसरीकडे फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशन (फाडा) या संस्थेनं म्हटलंय की, ऑगस्ट महिन्याच्या आधीच्या दोन ते तीन महिन्यात ऑटो क्षेत्राशी संबंधित सुमारे दोन लाख लोक बेरोजगार झाले.\n\nउदाहरणादाखल सांगायचं झाल्यास, ह्युंदई कंपनीच्या 45 हजार कार जानेवारी महिन्यात विकल्या गेल्या होत्या, मात्र जुलैमध्ये केवळ 39 हजार कारची विक्री झाली. म्हणजेच, 15 टक्क्यांची घसरण विक्रीत झाली. मारुती-सुझुकी कंपनीच्या कारचीही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळाली. जानेवारीत 1.42 लाख कार विक्री झालेल्या मारुती-सुझुकीच्या जुलैमध्ये केवळ 98,210 कार विकल्या गेल्या. म्हणजे 31 टक्क्यांची घसरण दिसून येते.\n\n5) पार्ले-जी, ब्रिटानियाच्या विक्रीत घट\n\nपार्ले-जी, ब्रिटानिया ही बिस्किटं सर्वसामान्यांची बिस्किटं म्हणून भारतात ओळखली जातात. मात्र, या बिस्किटांमुळं सर्वसामान्य ग्राहकांमध्ये चिंता दिसून आली. याचं कारण विक्रीत झालेली घट. बऱ्यापैकी स्वस्त मिळणाऱ्या या बिस्किटांमुळं मंदी किती मोठी आहे, अशीही चर्चा सुरू झाली.\n\nबिस्किट क्षेत्रातली आघाडीची कंपनी पारले प्रॉडक्ट्सने 8000 ते 10,000 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागण्याची भीती व्यक्त केली आहे.\n\nहिंदू बिझनेस लाईनशी बोलताना पारले प्रॉडक्टसचे कॅटेगरी हेड मयांक शाह म्हणाले, \"GSTची अंमलबजावणी करण्यात आल्यापासून 100 रुपये किलो पेक्षा कमी किंमत असलेल्या बिस्किटांचा समावेश 18% टॅक्स स्लॅबमध्ये करण्यात आला. या प्रकारची बिस्किटं ही कमी उत्पन्न गटातले ग्राहक विकत घेतात. त्यामुळे 100 रुपये किलोपेक्षा जास्त दर असणाऱ्या 'प्रिमियम' बिस्किटांइतकाच कर या स्वस्त बिस्किटांवर आकारण्यात येऊ नये अशी मागणी आमची इंडस्ट्री गेले अनेक दिवस सरकारकडे करत आहे.\"\n\nGSTचे दर घटवण्यात येतील अशा अपेक्षेने पारलेने बिस्किटांच्या किंमती दीड वर्षं वाढवल्या नाहीत, पण अखेरीस गेल्या डिसेंबरमध्ये किंमतींमध्ये 5-7% वाढ करावी लागल्याचं शाह यांनी बिझनेस लाईनशी बोलताना सांगितलं.\n\n100 रुपये किलो किंवा त्यापेक्षा कमी किंमत असणाऱ्या बिस्किटांची ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण या विक्रीमध्ये गेल्या तिमाहीमध्ये 7-8% घट झाली आहे.\n\nहीच स्थिती ब्रिटानियाची झाली.\n\nपारलेची ही स्थिती असताना बिस्कीट उद्योगातली आणखी एक कंपनी ब्रिटानियानेही आपल्या विक्रीत घट झाल्याचं..."} {"inputs":"...\n5) कोरोना व्हायरस नेमका आला कुठून?\n\n2019 च्या डिसेंबर महिन्यात कोरोना व्हायरसबाबत माहिती मिळाली. चीनमधील वुहान शहरात कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला. वुहानमधील ‘वेट मार्केट’मधून हा विषाणू आल्याचं मानलं जातं.\n\nकोरोना व्हायरसला अधिकृतरित्या ‘Sars-CoV-2’ असं म्हटलं जातं. वटवाघूळांमधून माणसात येणाऱ्या विषाणूच्या जवळ जाणाराच कोरोना व्हायरस आहे.\n\nकोरोना व्हायरस वटवाघळातून थेट माणसाच्या शरीरात आला नसून वटवाघूळ आणि माणूस यांच्या दरम्यान कुठलातरी ‘रहस्यमय जीव’ माध्यम बनल्याचंही मानलं जातंय.\n\nआता या र... उर्वरित लेख लिहा:","targets":"नवा असल्यानं त्याबाबतची कुठलीही माहिती नवीनच आहे. त्यामुळं माहितीबाबतही मर्यादा येतात.\n\n9) विषाणू बदलत गेल्यास धोका कमी होईल? \n\nविषाणू कायमच बदलत राहतो. मात्र, कोरोनाच्या अनेक प्रकरणात असंही दिसून आलंय, की त्यांच्या जेनेटिक कोडमध्ये कुठलाच बदल होत नाही.\n\nविषाणूत अंतर्गत बदल होत असताना, तो कमी धोकादायक होत जाईल, असं तुम्हाला वाटत असेल तर तसं नाहीय. किंबहुना, त्याचा धोका कमी होत जाईल, हे निश्चितपणे सांगता येत नाही.\n\nविषाणू जर बदलत गेला, तर काळजीचं कारण आणखी वाढेल. कारण आपल्या शरीरातील रोगप्रतिकार प्रणाली बदललेल्या विषाणूला नेमकं ओळखू शकणार नाही. त्यामुळं विषाणूचा प्रतिकार करणं आणखी अवघड होऊन बसेल. शिवाय, जे औषध मूळ विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी तयार केलेलं असेल, त्याचीही उपयुक्तता विशिष्ट काळानंतर संपेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nअनेकांना तंबाखूचा वापर उपयोगी वाटत असला तरी त्याकाळीदेखील काही जण असे होते ज्यांनी तंबाखूच्या औषधी गुणधर्मावर प्रश्न उपस्थित केले होते. \n\nत्याकाळी एक ब्रिटिश डॉक्टर होते. जॉन कॉटा. त्यांनी औषधं आणि जादूटोणा यावर अनेक पुस्तकं लिहिली आहेत. तर या डॉक्टर जॉन यांचं तंबाखूविषयी मत होतं की ज्या वनस्पतीला तुम्ही वैश्विक औषध मानताय तो 'अनेक आजारांना निमंत्रण देणारा राक्षसही' असू शकतो. \n\nअनेकांनी शंका उपस्थित करूनही तंबाखूची मागणी वाढतच होती आणि औषध विक्रेतेदेखील आपल्याकडे तंबाखूचा पुरेसा साठा राहील, याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"न मसाला यासारख्या तंबाखूचा वापर करण्यात आलेल्या उत्पादनांच्या पॅकेटवर तोंडाचा, फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा अशाच काही जीवघेण्या आजारांमुळे मरणाच्या दारात उभ्या असलेल्या रुग्णांचे फोटो लावणं, बंधनकारक करण्यात आलं. \n\nइंग्लंडमध्ये गर्भारपणात धुम्रपान केल्याने पोटातल्या बाळावर होणाऱ्या परिणामांविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी 'स्मोकी सू' नावाची बाहुली तयार करण्यात आली. \n\n18व्या शतकात पाण्यात बुडलेल्या लोकांचं शरीर गरम ठेवण्यासाठी त्यांना धुम्रपान करण्यास सांगितलं जायचं.\n\nगेल्या काही वर्षांत सिगरेटची सवय मोडण्यासाठी ई-सिगरेटचा वापर वाढला आहे. ई-सिगरेट बॅटरी असलेले रिचार्जेबल उपकरण आहे. यामुळे तंबाखूचं थेट सेवन न करता निकोटीनचे झुरके घेता येतात. \n\nतंबाखूच्या धुरातून बाहेर पडणारे टार आणि कार्बन मोनॉक्साईड हे दोन विषारी घटक ई-सिगरेटमधून तयार होत नाहीत. मात्र, ई-सिगरेटही पूर्णपणे सुरक्षित नसल्याचं ब्रिटिश नॅशनल हेल्थ सर्विसचं (NHS) म्हणणं आहे. \n\nई-सिगरेटच्या वापराला 'vaping' (वॅपिंग) म्हणतात. मात्र, वॅपिंगही वादातीत नाही. \n\nधुम्रपानामुळे गर्भालाही धोका उद्भवू शकतो.\n\nजगातली सर्वांत मोठी सिगरेट कंपनी असलेली फिलीप मोरीस इंटरनॅशनलने आता ई-सिगरेट मार्केटमध्येही प्रवेश केला आहे. या फिलीप मोरीस आणि ज्युल अशा दोन कंपन्यांवर अमेरिकेत कायदेशीर खटला दाखल करण्यात आला आहे. सोशल मीडियावर मार्केटिंग करून तरुणांना लक्ष्य करत असल्याचा आरोप या कंपन्यांवर करण्यात आला आहे. \n\nतरुण आणि किशोरवयीन मुलांना ई-सिगरेट सहजासहजी उपलब्ध करून देणाऱ्या छोट्या दुकानदारांवरही अमेरिकेत कडक कारवाई करण्यात येते. \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या मते तंबाखू सर्वांत मोठा साथीचा आजार आहे. तसंच सार्वजनिक आरोग्याला आतापर्यंतचा सर्वांत मोठा धोका असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nकॅमल सिगारेट कंपनीने आपल्या अॅडमध्ये दावा केला होता की त्यांची सिगारेट डॉक्टरांच्या आवडीची होती.\n\nलोकांना तंबाखूपासून परावृत्त करण्यासाठी सरकारने तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालणं, अशी उत्पादनं तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रायोजकत्व नाकारणं, विडी, सिगरेट आणि इतर तंबाखूजन्य पदार्थांवर वाढीव कर आकारणं, अशी धोरणं स्वीकारावी, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलंय. \n\nतंबाखूचा वापर कमी होत असल्याचं म्हटलं जातंय. 2016 साली जगातले 20% लोक सिगरेट ओढायचे. तर हेच प्रमाण 2000 साली 27% इतकं होतं. मात्र,..."} {"inputs":"...\nआपण राजकारणापासून दूर आहोत, आपण नेतागिरी करत नाही, केवळ राजकीय संदेश वाचतो आणि सत्य दिसल्यास त्याची पडताळणी करूनच तो संदेश पुढे पाठवतो, असं मनोज सिंह सांगतात.\n\nपरंतु, त्यांच्या दाव्याहून वास्तव बरंच निराळं आहे.\n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"तेजस्वीनेही रोजगाराचं आश्वासन दिलेलं आहे, भाजपनेही असं आश्वासन दिलंय. नीतीशजींनी स्थिर नोकरी तर काही दिली नाही, शिक्षण-मित्र किंवा आरोग्य विभागातील कंत्राटी नोकरी असं त्यांनी दिलं. तेजस्वी म्हणतायंत ती गोष्टही खरीच आहे, इथे सरकारी नोकऱ्यांमधील बऱ्याच जागा र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यक्तिक स्वरूपाचं असतं आणि त्यातील बराच ऑडिओ आणि व्हीडिओ आशय स्थानिक बोलींमधला असतो, तो सहजी पाठवता येतो. \n\nबिहारमध्ये साक्षरतेचा दर कमी आहे, त्यामुळे व्हॉट्स-अॅपद्वारे लोकांशी संपर्क साधणं सोपं जातं. एवढंच नव्हे तर, एखादा संदेश कितपत खरा अथवा खोटा आहे, हे ठरवणं व्हॉट्स-अॅपमध्ये अवघड होऊन जातं. बिहारमध्ये व्हॉट्स-अॅपच्या खालोखाल फेसबुक आणि यू-ट्यूब या मंचांचा वापर बातम्या पाहण्यासाठी केला जातो.\"\n\nराजकीय पक्षांची रणनीती\n\nअमृता भूषण या निवडणुकीत भाजपच्या समाजमाध्यमांची आघाडी सांभाळत आहेत. त्या इथल्या पक्षाच्या सरचिटणीस होत्या. पटण्याहून बीबीसीशी फोनवर बोलताना त्या म्हणाल्या, \"प्रत्येक मतदानकेंद्रावर भाजपचे २१ स्वयंसेवक उपस्थित आहेत, ते फेसबुक, ट्विटर आणि इतर माध्यमांशी जोडलेले असतात.\"\n\nत्या सांगतात, \"लोकांपर्यंत आपला संदेश पोचवण्यात यांची भूमिका महत्त्वाची आहे. बिहारमध्ये भाजपने ग्रामपंचायतीच्या पातळीवर शक्ती-केंद्रं स्थापन केली आहेत. प्रत्येक शक्ती-केंद्रामध्ये भाजपचा एक आयटी विभागप्रमुख आहे. त्यानंतर जिल्हा स्तरावर आयटी विभाग आणि मग राज्यस्तरीय पातळीवर आणखी वेगळा आयटी विभाग आहे. केंद्रातील समाजमाध्यमांचा विभागदेखील राज्य पातळीवरील समाजमाध्यम विभागाला मदत करतो. एकूण आकडेवारी पाहिली तर बिहारमध्ये भाजपचे एकूण ६० हजार आयटी संचालक आहेत.\"\n\nअमृता भूषण\n\nया मोहिमेची व्याप्ती किती आहे, हे सांगताना त्या म्हणतात, \"एवढंच नव्हे, तर या विधानसभा निवडणुकीसाठी खास ७२ हजार व्हॉट्स-अॅप ग्रुप तयार करण्यात आले आहेत, ते जिल्हास्तरावर आणि मतदारसंघांच्या पातळीवर कार्यरत आहेत. यातील काहींमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत आणि काहींमध्ये आमचे समर्थक सहभागी आहेत.\"\n\nराजदच्या समाजमाध्यमांची आघाडी संजय यादव सांभाळतात, ते तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागारही आहेत.\n\nनिवडणुकीच्या राजकारणात समाजमाध्यमांचं एक विशिष्ट स्थान आहे, असं संजय यांना वाटतं. व्हीडिओ किंवा ऑडिओद्वारे सोप्या शब्दांमध्ये आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवण्यासाठी ही माध्यमं उपयोगी पडतात. \n\nकामामुळे अनेक लोकांना टीव्ही पाहायला मिळत नाही किंवा ते सभांना जाऊ शकत नाहीत. समाजमाध्यमांचेही अनेक मंच आहेत- काही लोक ट्विटरवर नाहीत, पण फेसबुकवर असतात, काही जण हे दोन्ही मंच वापरत नाहीत पण यू-ट्यूब बघतात आणि काही लोक या तिन्हींचा वापर करत नसले तरी किमान व्हॉट्स-अॅप तरी वापरतातच.\n\nराजद व्हॉट्स-अॅपवर..."} {"inputs":"...\nएअर व्हाईस मार्शल (निवृत्त) कपिल काक, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. उपेंद्र कौल, नाटककार एम. के. रैना, प्राध्यापक आणि लेखक बद्री रैना, प्राध्यापक आणि लेखक निताशा कौल, मोना बहल, प्राध्यापक आणि लेखक सुवीर कौल, प्रसिद्ध पत्रकार प्रदीप, सेवानिवृत्त अधिकारी पुष्कर नाथ गंजू आणि इतरांनी या अर्जावर सह्या केल्या आहेत. \n\nपनून कश्मीर संगठनचे नेते डॉ. अजय चुरंगू म्हणतात, \"ज्या लोकांनी हा अर्ज दिला आहे, त्यांनी कधी या विस्थापित कुटुंबांचं दुःख जाणून घेतलं नाही आणि कधी काश्मिरी पंडितांच्या कुटुंबांना साथही दिली नाही. स... उर्वरित लेख लिहा:","targets":"्योग उभारू शकत होता, त्याचप्रमाणे आता या निर्णयानंतर भारतातल्या कोणत्याही राज्यातले लोक आता इथे येऊन उद्योग उभारू शकतात. याचा फायदा आम्हा सर्वांनाच होईल.\"\n\nखासगी क्षेत्रात काम करणारे रवीकुमार म्हणतात, \"कलम 370 हटवण्यात आल्याने कदाचित बेरोजगारी संपुष्टात येईल आणि खोऱ्यातली परिस्थिती कदाचित आता येत्या काळात सुधारेल.\"\n\n\"भारत सरकारने हा खूप चांगला निर्णय घेतला. दबक्या आवाजात रवी हे सांगायला विसरत नाहीत की त्यांना या गोष्टीचं दुःख आहे की जर 30 वर्षांपूर्वी असा निर्णय घेण्यात आला असता तर त्यांना त्यांचं घर सोडून कोणत्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन रहावं लागलं नसतं.\"\n\nकाश्मीर खोऱ्यात परतून स्थायिक होण्याबद्दल ते म्हणतात, \"तिथे कुठेतरी एकाच ठिकाणी रहावं लागेल. सध्यातरी कोणीही तिथे जाऊन आपल्या घरी राहू शकेल अशी परिस्थिती दिसत नाही.\"\n\nपण रवी कुमार यांना खात्री आहे की तरुण बेरोजगारांना याचा कदाचित फायदा होईल आणि यामुळे कदाचित दहशतवाद संपुष्टात येईल.\n\nरवी म्हणतात, \"एक म्हण आहे, 'खाली दिमाग शैतान का घर होता है.' जो बेकार बसलाय त्याच्या मनात वाकडेतिकडे विचार येतात. जर भारत सरकारने तिथे उद्योग आणले तर हे सगळं आपोआप संपेल.\"\n\n\"लोक दुसऱ्यांच्या सांगण्याला भुलणार नाहीत. दहशतवादी म्हणतात दगड मारा, तर लोक दगड फेकायला सुरुवात करतात. ते म्हणतात बसा तर हे बसतात. ते पैसे देतात कारण बेरोजगारी आहे. 100 रुपये कमावण्यासाठी कोणी बिचारा दगड भिरकावतो. जर काश्मीर खोऱ्यामध्ये भारत सरकारने उद्योग सुरू केले तर कदाचित तिथले तरूण स्वतःच्या बळावर 500, 1000 काय 10,000 रुपयेही कमवू शकतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nकिती जणांना खेळामध्ये रस आहे, महिला खेळाडूंबद्दल भारतीयांना काय वाटतं अशा अनेक महत्त्वपूर्ण आणि रंजक गोष्टी या अभ्यासातून समोर आल्या आहेत. या संशोधनसंदर्भात अधिक माहिती तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. \n\nनामांकनं\n\nया पुरस्कारासाठी नामांकन झालेल्या खेळाडूंबदद्ल थोडक्यात जाणून घेऊ या. \n\n1. मेरी कोम\n\nमेरी कोम भारतातील आघाडीची बॉक्सर आहे. तिला या क्रीडाप्रकारात सहा वेळा विश्वविजेतेपद मिळालं आहे. तसंच तिच्याकडे ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकही आहे. \n\nतिच्याकडे बॉक्सिंग रिंगच्या बाहेर बघितलंत तर दिसेल 5 फूट 2 इंच... उर्वरित लेख लिहा:","targets":"भागी व्हायचे\", मानसी सांगते. तिने जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं.\n\nके. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून इंजिनीअरिंगची पदवी घेतलेल्या मानसीने सॉफ्टवेअर इंजिनीयर म्हणून काम केलंय. अपघातानंतर तिने कार्यालयीन स्पर्धेतील एका सामन्यात खेळून पाहिलं. \"तेव्हा माझ्या लक्षात आलं की, एका पायानेही मी खेळू शकते,\" मानसी सांगते.\n\nमानसी जोशीविषयी अधिक वाचण्यासाठी इथे क्लिक करा. \n\n4. दुती चंद \n\nएखाद्या स्प्रिन्टरचा उल्लेख होतो, तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर वेगाने धावणाऱ्या, उंच देहयष्टी असलेल्या धावपटूचं चित्र उभं राहातं.\n\nत्यामुळे चार फूट अकरा इंच उंचीची भारतीय स्प्रिन्टर दुती चंदकडे पाहिल्यावर ती आशियातील सध्याची सर्वांत वेगवान महिला धावपटू आहे, यावर कुणाचा पटकन विश्वास बसणार नाही.\n\nसहखेळाडू आपल्याला प्रेमाने 'स्प्रिन्ट क्वीन' असं संबोधत असल्याचं दुती हसत सांगते. \n\nदुती चंद विषयी जाणून अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा. \n\n5. विनेश फोगट\n\nपैलवानाच्या घराण्यातील सदस्या असलेल्या विनेश फोगट आशियाई स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय पैलवान आहे. राष्ट्रकुल स्पर्धेतही तिला दोन सुवर्णपदकं मिळाली आहेत. 2019 मध्ये कांस्य पदक मिळवत जागतिक पातळीवर तिने पदकं मिळवलं.\n\n25 ऑगस्ट 1994 ला हरियाणातल्या बलाली गावात जन्मलेल्या एका अशा महिला खेळाडूची कहाणी आहे, जी आपल्या हिंमतीच्या, मेहनतीच्या आणि जिद्दीच्या बळावर जगातल्या सर्वोतम महिला खेळाडूंपैकी एक बनली. तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. \n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...\nखरंतर एफडीआय चीनकडूनही आलं तरी ते आत्मनिर्भरतेविरोधात नाही. याचं कारण म्हणजे भारतही चीनला 11 टक्क्यांपर्यंत निर्यात वाढवण्यास सक्षम आहे. तसंच वेगवेगळ्या क्षेत्रात परकीय गुंतवणूक वाढल्यास भारताची निर्यातही वाढेल.\"\n\nसध्या भारत चीनमध्ये तयार होणारी अवजड मशीनरी, दूरसंचार उपकरणं आणि देशांतर्गत उपकरणांसाठी मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. परिणामी 2020 साली चीनबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारात 40 अब्ज डॉलर्सचा फरक होता. इतकं मोठं व्यापारी असमतोल इतर कुठल्याच देशासोबत नाही. \n\nयाशिवाय डॉ. फैसल अहमद यांच्या मत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा प्रयत्न सुरू आहे. \n\n'चीनपासून पाठ सोडवणं अशक्य'\n\nसध्यातरी चीनपासून पाठ सोडवणं अशक्य आहे आणि येणारी बरीच वर्ष आपण चीनवर अवलंबून असणार आहोत, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. मात्र, हा मुद्दा एखाद्या कालमर्यादेत बांधून बघता कामा नये, असं डॉ. फैसल अहमद यांना वाटतं. \n\nते म्हणतात, \"मला वाटत आत्मनिर्भरता एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी कालमर्यादा असू शकत नाही. याचं कारण असं की आपल्याला मोठा निर्यातदार व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला मोठा आयातदार देश व्हावं लागेल.\"\n\nते पुढे सांगतात, \"अमेरिका आणि चीन दोघंही मोठे निर्यातदार आणि मोठे आयातदारही आहेत. याचं कारण निर्यात स्पर्धा खर्चावर जो फायदा मिळतो त्यावर अवलंबून असते. त्यामुळेच निर्यात वाढवायची असेल तर अनेक क्षेत्रात कच्चा माल आणि सुटे भाग आयात करावे लागतील आणि म्हणून आत्मनिर्भरतेला वेळेचं बंधन नसतं.\"\n\nकोव्हिड-19 साथीतून चीन सर्वात मजबूतपणे बाहेर पडला आणि चिनी अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभी आहे. भारताची अर्थव्यवस्थाही या साथीतून हळू-हळू बाहेर पडतेय. तज्ज्ञांच्या मते या दोन्ही शेजारी राष्ट्रांमधल्या सहकार्याचा दोन्ही देशांना फायदाच होईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nटक्केवारीत सांगायचं तर उत्तर कोरियाच्या एकूण परदेशी व्यापारापैकी 0.2% व्यवहार त्यांनी सिंगापूरशी केला. \n\nगेल्या वर्षी अगदी शेवटपर्यंत सिंगापूर आणि उत्तर कोरिया यांच्या दरम्यानचा व्यापार सुरूच होता. नंतर दोन देशांमधली 'व्हिसा ऑन अरायव्हल' पद्धत बंद झाली. \n\nसिंगापूरमध्ये आजही उत्तर कोरियाचा दूतावास आहे, अगदी संयुक्त राष्ट्रांचा विरोध असताना, सिंगापूरमधल्या दोन कंपन्या आजही उत्तर कोरियाबरोबर व्यापारी संबध ठेवून आहेत. \n\nवॉशिंग्टन पोस्ट या अमेरिकन वृत्तपत्रानं 2016मध्ये एक बातमी दिली होती. त्यानुसार... उर्वरित लेख लिहा:","targets":"घेत चालायचं. पण, सिंगापूरनं काही अपवाद सोडले तर या बाबतीत चांगली कामगिरी केली आहे. \n\nसिंगापूरचे पंतप्रधान आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट झाली तो क्षण.\n\nसिंगापूरची कुशल रणनीती हे एक कारण आहेच. शिवाय सिंगापूर हा देश असियान देशांची बँक म्हणून ओळखला जातो. \n\nयापूर्वीच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या काळात म्हणजे ओबामा आणि क्लिंटन यांच्या काळात व्हाईट हाऊसनं प्याँगयाँग बरोबरचे संबंध तोडावेत यासाठी सिंगापूरवर दबाव आणला होता. \n\nपण, सध्या अमेरिका आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांबरोबर असलेल्या जवळच्या संबंधांमुळे या भेटीसाठी सिंगापूरची निवड झाली आहे. \n\nसिंगापूर हे आशियातलं व्यापारी केंद्र आहे. या भागातले जास्तीत जास्त व्यापारी करार इथंच घडून येत आहेत. \n\n(बीबीसीच्या एशिया बिझनेस कॉरस्पाँडंट करिश्मा वासवानी यांच्या रिपोर्टमधील माहितीवर आधारित)\n\nहेही वाचलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\nते म्हणतात, \"थोडा निवांतपणा आनंददायी असतो. पण 24 तासांपैकी फक्त 4 तास काम असेल, तर उरलेल्या वेळेच काय करायच हे पुरुषांना माहीत नसतं. कशाच्या तरी बदल्यात काहीतरी केलंच पाहिजे, असं पुरुषांना वाटत असतं.\"\n\nहेन्री मिलर यांनी लिहिलं आहे, \"माणसांना भेटा, वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी द्या. दारू प्यायची असेल तर प्या. मानवी संवेदना जिवंत ठेवा.\" \n\nअमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक असलेले बेजांमिन फ्रॅंकलिन यांचाही बराचसा वेळ काही न करण्यात जात असे. दोन तासांचा लंचब्रेक, निवांत सायंकाळ आणि रात्रीची पूर्ण झोप असा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ैकी फक्त 2.53 तास इतकावेळच 'उत्पादक' असतात. उरलेल्या वेळेत सोशल मीडिया, बातम्या वाचणे, सहकर्मचाऱ्यांशी कामाव्यतिरिक्त गप्पा मारणे, खाणे आणि नवी नोकरी शोधणे यात घालवतात. \n\nसलग काम किती तास?\n\nस्टॉकहोम युनिव्हर्सिटीमधील मानसशास्त्रज्ञ के अॅंड्रेस इरिक्सन यांनी एखाद्या कामात कौशल्य मिळवायचं असेल, तर आपल्याला अधिक ब्रेकची गरज असते, असं म्हटलं आहे. \n\n\"सर्वसाधारण विश्रांती न घेता लोक सलग एकच तास काम करू शकतात. नामवंत लेखक, संगीतकार, खेळाडू त्यांच्या कलाकृतीसाठी दिवसाला फक्त 5 तासच देत असतात,\" असं ते म्हणतात. \n\nइतर अभ्यासांतून असं लक्षात आलं आहे की, काम करत असताना लहान ब्रेक घेणं कामावर लक्षकेंद्रीत करणं हे उच्च क्षमतेचं काम करण्यासाठी उपयुक्त ठरते. उलट ब्रेक न घेण्यानं कार्यक्षमता बिघडते, असं दिसून आलं आहे. \n\nसक्रीय विश्रांती \n\nजेव्हा आपण काहीच करत नसतो, त्या स्थितीला 'विश्रांती' हा शब्द काही संशोधकांना अयोग्य वाटतो. \n\nआपण जेव्हा काही काम करत नसतो, तेव्हा मेंदूचा Default Mode Network कार्यरत असते. तेव्हा मेंदू भविष्याचा विचार आणि आठवणींच जतन करतो. मेंदूचा हाच भाग तुम्ही इतरांना पाहाताना, इतरांबद्दल विचार करताना, नैतिक निर्णय घेताना आणि तुम्ही इतरांच्या भावनांवर प्रक्रिया करत असताना कार्यरत असतो. \n\nमेंदूचा हा भाग जर कार्यरत नसेल तर काय होऊ शकतो, याची आपण कल्पना करू शकतो. \n\nएखाद्या परिस्थितीचा खोलवर विचार करण्यात याचा लाभ होतो, अशी माहिती युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाज ब्रेन अॅंड क्रिएटिव्ह इन्स्टिट्यूटमधील संशोधक मेरी हेलेन इम्मोर्डिनो यांगा यांनी दिली. कल्पकतेचा जन्म DMNमध्ये होतो. \n\nमंकी माईंड\n\nजे ध्यानधारणा करतात त्यांना माहीत असेल काही न करणं, हे सर्वात कठीण काम असतं. काही न करण्यानं आपण अस्वस्थ होतो. \n\nकाल्पनिक परिस्थिती आणि गृहीत फलनिष्पती यांचा विचार करणं हे सुद्धा फायद्याचं असतं, असं त्या सांगतात. \n\nजर आपण सुंदर फोटो पाहत असू तर DMN कार्यरत नसेल. पण हा फोटो सुंदर का आहे, याचा विचार केला तर DMN कार्यरत होतो. \n\nसतत कार्यरत राहाण्यामुळे होणारे नुकसान दुरुस्तही करता येते. लहान मुलांसोबत खेळणं, बाहेर चालायला जाणे अशांनी कल्पकता वाढते. \n\nध्यानधारणेचा कल्पकता, मूड, स्मरणशक्ती, एकाग्रता यासाठी चांगला लाभ होतो. ज्या कामांवर 100 टक्के एकाग्रतेची गरज नसते, अशा कामांतही याचा फायदा होत असल्याचं दिसून आलं आहे...."} {"inputs":"...\nदिलीप ठाकूर सांगतात, \"या घटनेनंतर अमिताभ बच्चन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यात स्नेहाचं नातं निर्माण झालं, ते पुढे कायम राहिलं. अमिताभ हे बाळासाहेबांचा खूप आदर करायचे.\"\n\nहा केवळ एक किस्सा झाला, पण बाळासाहेबांच्या हस्ते मराठी सिनेमांचे मुहूर्त सुद्धा झालेत. रमेश साळगावकर दिग्दर्शित 'सह्याद्रीचा वाघ' सिनेमाचा मुहूर्त बाळासाहेबांच्या हस्ते झाला होता. क्रांतिसिह नाना पाटलांवर आधारित हा सिनेमा होता. पण तो सिनेमा काही पूर्ण होऊ शकला नाही.\n\nदीपक सरीन दिग्दर्शित 'रणभूमी', जयदेव ठाकरेंच्या 'सबूत' यांचे मुह... उर्वरित लेख लिहा:","targets":"उशिरा पोहोचले. तेव्हा पत्रकारांनी त्यांना उशिरा येण्याचं कारण विचारलं, तर ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंच्या पार्ल्यातील सभेला गेलो होतो.\n\nज्या सभेपासून पुढे शिवसेना हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळली, त्या सभेला मिथुन चक्रवर्ती होते, हे विशेष.\n\nबाळासाहेबांप्रमाणाचे त्यांचे भाऊ श्रीकांत ठाकरेही सिनेमांचे चाहते होते. किंबहुना, श्रीकांत ठाकरे हे सिनेक्षेत्रात प्रत्यक्षपणे उतरले.\n\n'शुभ बोल नाऱ्या'वरील सिनेपरीक्षणाचा मथळा - 'काय घंटा बोलणार'\n\nश्रीकांत ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे बंधू आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे वडील.\n\nखरंतर श्रीकांत ठाकरे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. संगीत दिग्दर्शक, वादक, लेखक, सिनेसमीक्षक इत्यादी बऱ्याच क्षेत्रात ते वावरले. श्रीकांत ठाकरे 'मार्मिक' साप्ताहिकात 'सिनेप्रिक्षान' हा स्तंभ 'शुद्धनिषाद' या टोपणनावाने लिहायचे. खरंतर 'शुद्धनिषाद' हा संगीतातील एक राग आहे. श्रीकांत ठाकरे मार्मिकला साजेसं बिनतोड लिहायचे.\n\n'मार्मिक'च्या पहिल्या पानावर बाळासाहेब ठाकरेंनी रेखाटलेलं व्यंगचित्र असे. वाचक ते पाहत आणि थेट शेवटच्या पानावर जात असत. शेवटच्या पानावर श्रीकांत ठाकरेंचं 'सिनेप्रिक्षान' छापलं जाई.\n\nश्रीकांत ठाकरे, प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे\n\nमराठीतील ज्येष्ठ सिनेसमीक्षक दिलीप ठाकूर हे श्रीकांत ठाकरेंचे निकटवर्तीय होते. त्यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना श्रीकांत ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला.\n\nते म्हणतात, \"मार्मिकमध्ये पत्रांच्या सदरात मी काही ना काही लिहित असायचो. ते तारुण्यातले दिवस होते. उत्साहीपणा होता. अनेकदा खिडकीतूनच पत्र देऊन परतायचो. पण घरात गेलो की, मग श्रीकांतजी आणि माझी गप्पांची मैफल भरायची आणि विषय असायचा चित्रपटाचाच. चित्रपटाने आमच्यातील वयाचा अंतरही कमी केला. ते चित्रपटाविषयी भरभरून बोलायचे.\"\n\n'मार्मिक'मधील श्रीकांत ठाकरेंचं सिनेसमीक्षण प्रचंड गाजायचं. दिलीप ठाकूरांनी त्यांचे दोन किस्से सांगितले, ते फारच गमतीशीर आहेत. शिवाय, श्रीकांत ठाकरेंची लेखन शैली आणि हजरजबाबीपणा दाखवून देणारे आहेत.\n\n'शुभ बोल नाऱ्या' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तो सिनेमा काही श्रीकांत ठाकरेंना आवडला नाही. त्यानंतर त्यांनी 'मार्मिकमध्ये त्या सिनेमावर परीक्षण लिहिलं आणि मथळा दिला, 'काय घंटा बोलणार'.\n\nतीन सिनेमांची निर्मिती आणि मोहम्मद रफींकडून गायन\n\nत्यांची निरीक्षण क्षमता अफाट होती, असं..."} {"inputs":"...\nपंतप्रधानांना शिफारस करण्याचा अधिकार नव्हता असेही काही राज्यघटना तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंदर्भात बोलताना बिपीन अधिकारी सांगतात, \"ही असंवैधानिक शिफारस होती. नेपाळच्या 2015 ची राज्यघटना पंतप्रधानांना संसदेतील सदस्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच बरखास्त करण्याचा कोणताही विशेषाधिकार देत नाही.\"\n\nविरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसचे खासदार राधाकृष्ण अधिकारी यांनीही हा निर्णय घटनाबाह्य असल्याचे सांगितले आहे. ओली यांच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाला कोर्टात आव्हान देण्यात येणार असल्याचे समजते.\n\nताज्या घडामोडीं... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणांचाही उल्लेख केला जात आहे.\n\nप्रा.अधिकारी याविषयी बोलताना सांगतात, \"राष्ट्रपतींनी ओली मंत्रिमंडळाच्या शिफारशीला मंजूर केले कारण त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नेपाळच्या राज्यघटनेनुसार सत्तेत असलेले सरकारचे मंत्रिमंडळ राष्ट्रपतींकडे शिफारस घेऊन गेल्यास ती मान्य करण्याव्यतिरिक्त राष्ट्रपतींकडे दुसरा पर्याय नसतो. राष्ट्रपती देशाच्या राज्यघटनेच्या प्रमुख पदावर असतात. राष्ट्रपतींना देशाच्या राजकीय घडामोडींबाबत कल्पना नव्हती असे नाही. राष्ट्रपती आणि पंतप्रधान ओली यांच्यात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून समन्वय सुरू होता. दोघांमध्ये आपआपसात चांगली समज आहे.\"\n\n पण निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रपतींनी कायदातज्ज्ञांचे मत घ्यायला नको होते का? प्राध्यापक अधिकारी नेपाळच्या घटनात्मक तरतुदींशी जोडून त्याकडे पाहतात. \"राष्ट्रपतींनी ओली मंत्रिमंडळाच्या शिफारशीला मंजूरी दिली. याचा अर्थ निर्णय घेण्यापूर्वी राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही, यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की राज्यघटनेत अशी एखादी तरतूद असण्याची शक्यता आहे ज्यामुळे असे निर्णय घेतले जात आहेत.\"\n\nनेपाळमध्ये आता राजकीय समीकरणं कशी असतील?\n\nनेपाळमध्ये पंतप्रधानांविरुद्ध आंदोलने सुरू झाली आहेत. प्रा.अधिकारी यांच्यानुसार ओली यांच्याविरोधी पक्षातील लोक रस्त्यावर उतरू शकतात आणि येणाऱ्या काळात राजकीय घडामोडी अधिक तीव्र होतील.\n\nनेपाळच्या राजकारणात गेल्या काही काळात ज्यांच्याकडे दुर्लक्ष केले ते आता सक्रीय होतील. या परिस्थितीमुळे विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसला संधीही मिळू शकते.\n\nनेपाळच्या सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आज ना उद्या आव्हान दिले जाईल आणि सर्वोच्च न्यायालयाला राज्यघटनेची व्याख्या सांगण्याचे काम करावे लागेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)"} {"inputs":"...\nपण, आयसीडब्ल्यूए म्हणजे सीएमए शक्य होईल आणि ते झाल्यावर सीए साठीही अर्ज करता येईल. \n\nझालं. 64 व्या वर्षी विनया नागराज यांचं ध्येय निश्चित झालं. सीएमए करायचं. \n\n65 व्या वर्षी अभ्यास आणि ऑनलाईन परीक्षा\n\nअभ्यास आणि त्यासाठी लागणारं व्यवस्थापन हे विनया यांच्या अंगातच आहे. मानसिक तयारीही होती. पण, 1974 मध्ये सोडलेलं शिक्षण 2018मध्ये पुन्हा सुरू करायचं हे थोडीच सोपं होतं. \n\nकाळ बदलला होता, अभ्यासक्रम बदलला होता, अभ्यासाची तंत्रं बदलली होती बरोबरचे विद्यार्थी बदललेले होते. सगळं नवंच होतं. \n\nपण, इच्छा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्लासमधील 20 वर्षांच्या मुलांपेक्षा त्या काकणभर सरसच आहेत ही गोष्ट हळुहळू इतरांच्या लक्षात आली. \n\nआणि क्लासमधली सगळी मुलं त्यांची मित्र झाली. संगणक शिकवायला या मुलांची आणि घरी सून दिशा यांची मदत झाली. \n\nसुरुवातीला दर सहामाहीला एकच कोर्स घेणाऱ्या विनया यांनी जानेवारी 2021 मध्ये उर्वरित दोन्ही ग्रुपची परीक्षा एकत्रच दिली. कोव्हिडमुळे 2020 साली परीक्षाच होऊ शकली नव्हती. परीक्षा एकत्र देण्याचा विश्वास त्यांना त्यांचे पुणे चॅप्टर क्लासचे शिक्षक आणि बरोबरच्या विद्यार्थ्यांनी दिला. विशेष म्हणजे सुरुवातील संगणकावर बसायला घाबरणाऱ्या विनया यांनी शेवटची परीक्षा कोव्हिड मुळे ऑनलाईन म्हणजे पूर्णपणे संगणकावर दिली. आणि फायनलला त्यांना 59% गुण मिळाले. \n\nआता त्यांनी सीए साठीही प्रवेश घेतला आहे. \n\n'अनंत अमुची ध्येयासक्ती'\n\nविनया यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचं वर्णन मी अगदी सोपेपणाने केलंय. पण, तितका हा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. त्यांची एक सवय म्हणजे त्या सोमवार ते शुक्रवार पाच दिवस पुण्याला मुलाकडे राहतात. आणि शनिवार-रविवार आपल्या मुंबईच्या घरी घालवतात. त्यांचे पती असताना ठरलेला हा कार्यक्रम होता. \n\nआता त्यांचा संगणकाचा क्लास दर रविवारी मुंबईला. आणि आयसीडब्ल्यूए अभ्यासक्रमाचा क्लास पाच दिवस पुण्याला होता. \n\nत्यासाठी दर शुक्रवारी त्या पुण्याहून मुंबईला जात आणि रविवारचा क्लास करून रात्री सोमवारच्या पुण्यातल्या क्लाससाठी हजर होत. \n\nमुलगा आणि सून यांची हरकत नव्हती. पण, नातू ध्रुवला आजीचा वेळ फक्त त्याच्याचसाठी हवा होता. तो अभ्यासाची पुस्तकं लपवून ठेवायचा. आणि अभ्यासात गोड व्यत्यय आणायचा. \n\nआधीच विषय अवघड, त्यात नातवाचं मन मोडण्याचं दु:ख…\n\nपण, तरीही सातत्य आणि चिकाटी राखण्याची जिद्द दिली 'ब्रम्हविद्या' या अध्यात्मिक उपक्रमाने. \n\nसकाळी साडेदहाला अभ्यास सुरू करण्यापूर्वी त्या ब्रम्हविद्येची साधना आणि घरातली कामं पूर्ण करण्याचा नेम त्या सोडत नाहीत. \n\nसीएमए चे क्लासेस आणि ब्रम्हविद्या (त्या शिकवतातही) यांचा समतोलही त्यांनी मागची तीन वर्षं सांभाळला आहे.\n\nआणि त्यासाठी वेळेचा सदुपयोग ही त्यांची एकमेव रणनिती आहे. \n\nमुंबई-पुणे असा शिवनेरीचा प्रवास करताना त्या सतत वाचन करतात. \n\nआणि साडेदहा वाजता स्वयंपाक घरात सीएमएची वेबिनार ऐकतात.\n\nअभ्यासात त्या आधीपासून हुशार होत्या. आणि त्यांची हुशारी, शिस्तबद्धता त्या क्लासला जातात तिथेही लपली नाही...."} {"inputs":"...\nपाकिस्तानमधल्या रेफ्युजी कॅम्पमध्ये जगण्याचा संघर्ष सुरू असतानाही क्रिकेटचा ध्यास जपणाऱ्या ताज मलिक यांना प्रशिक्षकपदी नेमण्यात आलं. नोकरी-व्यवसायाचे व्याप सांभाळून अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू खेळू लागले. सरावासाठी, स्पर्धांसाठी त्यांच्याकडे अत्याधुनिक सोयीसुविधा नव्हत्या मात्र उपजत गुणवत्तेला मेहनतीची जोड देण्यात ते जराही कमी नव्हते. \n\nअफगाणिस्तानचा चाहता\n\nअफलिएट स्तरावर जगभरात अनेक संघ खेळत असतात. त्यांच्या स्पर्धाही होत असतात. या संघांना टक्कर देत वाटचाल करणं सोपं नाही पण अफगाणिस्तानने संघर्ष क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातत्यपूर्ण प्रदर्शन असणाऱ्या अफगाणिस्तानला आयसीसीने 22 जून 2017 रोजी कसोटी खेळण्याचा दर्जा बहाल केला. गेल्या वर्षी 14 ते 18 जून या कालावधीत बेंगळुरू इथे भारताविरुद्ध अफगाणिस्तानने कसोटी पदार्पण केलं. \n\nसध्या सुरू असलेल्या वर्ल्ड कपमध्ये केवळ दहाच संघ आहेत. यापैकी आठ संघ आयसीसी क्रमवारीत अव्वल आठ असल्याने पात्र ठरले आहेत. वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान संघांनी क्वालिफायर स्पर्धेत तुल्यबळ संघांवर मात करत वर्ल्ड कप वारी पक्की केली. वर्षानुवर्षे खेळणारे संघही अफगाणिस्तानला लिंबूटिंबू समजत नाहीत यावरूनच त्यांच्या बावनकशी खेळाचा प्रत्यय यावा. \n\nडम्बुला ते डेहराडून\n\nसुरक्षिततेच्या कारणांमुळे तसंच आयसीसीच्या मानकांनुसार स्टेडियम नसल्याने अफगाणिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी होतात. घरच्या मैदानावर मॅचेस होणं हा प्रत्येक संघासाठी महत्त्वाचा मुद्दा असतो. याचं कारण घरच्या मैदानावर खेळपट्टी कशी असणार याचा निर्णय यजमानांना घेता येतो. प्रतिस्पर्धी खेळाडूंचे कच्चे दुवे हेरून त्यानुसार खेळपट्ट्या बनवल्या जातात. \n\nयाबरोबरीने घरच्या मैदानावर मॅचेस होतात तेव्हा प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा असतो. स्टेडियम खचाखच भरलेलं असतं. गेट मनी म्हणजे तिकीट काढून स्टेडियममध्ये मॅच बघायला येणाऱ्या चाहत्यांच्या माध्यमातून यजमान बोर्डाला आर्थिक फायदा होतो. मात्र अफगाणिस्तानचे सामने तटस्थ ठिकाणी होत असल्यानं त्यांना हे फायदे मिळत नाहीत. \n\nअफगाणिस्ताचं क्रिकेट रेफ्युजी कॅम्पमध्ये फुललं.\n\nअफगाणिस्तानने सुरुवातीला श्रीलंकेतल्या डम्बुला इथल्या रनगिरी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये काही सामने खेळले. त्यानंतर फिरकीला पोषक खेळपट्ट्यांचा विचार करून मध्यपूर्वेतील शारजा इथे सामने खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र तिथेही त्यांचं बस्तान स्थिरावलं नाही. \n\nअफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड आणि बीसीसीआय यांच्यातील सामंजस्य करारामुळे अफगाणिस्तानला खेळण्यासाठी आणि सरावासाठी स्टेडियम मिळालं. हे स्टेडियम होतं दिल्लीजवळच्या ग्रेटर नोएडास्थित शहीद विजय सिंग पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स. इथल्या सुविधा चांगल्या असल्याने अफगाणिस्तानच्या बोर्डाने स्टेडियमला होम ग्राऊंड म्हणून घोषित केलं. \n\nश्रीलंकेतल्या डम्बुला इथे अफगाणिस्तानने काही सामने खेळले.\n\n2017 मध्ये अफगाणिस्तानने आयर्लंडविरुद्धची पाच सामन्यांची मालिका इथेच आयोजित केली. नामिबियाविरुद्धचे काही सराव सामनेही इथे खेळवण्यात आले. मात्र..."} {"inputs":"...\nपीडित कुटुंबाच्या परिचितांपैकीच कुणीतरी हे कृत्य केलं असावं आणि त्याचा उद्देश चोरी नसावा, असा पोलिसांना संशय आला. मग त्यांनी प्रेमात अपयश या दिशेने तपास सुरू केला. मात्र, राधिका घरून कॉलेजमध्ये आणि कॉलेजमधून थेट घरीच जायची, असं तिच्या शिक्षकांनी आणि मित्रांनीही सांगितलं. वर्गातल्या एका मुलाने तिला प्रपोज केलं होतं. मात्र, त्या मुलाची चौकशी केल्यावर राधिकाने त्याला नकार दिल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. मुलाचा या प्रकरणात सहभाग नाही, याची खात्री पटल्यावर पोलिसांनी हा अँगलही सोडला. \n\nयानंतर पोल... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली होती. पोलिसांनी घटनेच्या आदल्या दिवसाचं, घटनेच्या दिवसाचं आणि त्यानंतरच्या दिवसाचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं. त्यात कोमारींच्या ज्या हालचाली आढळल्या त्यावरूनही पोलिसांचा संशय बळावला. अखेर फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं आणि त्यांच्यासमोर पुरावे ठेवले. \n\nराधिका राहत असलेलं घर\n\nकोमारींनी गुन्हा कबूल केल्याचं करीमनगरचे पोलीस आयुक्त कमलासन रेड्डी यांनी बीबीसीला सांगितलं. प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांना 21 दिवस लागले. 74 पोलिसांची टीम त्यासाठी काम करत होती. \n\nराधिकाला पोलिओ होता. तिला तो नेमका कधी झाला, याची माहिती तिचे कुटुंबीय देऊ शकले नाहीत. मात्र, तिच्या उपचारांसाठी आपण खूप पैसे खर्च केल्याचं तिच्या आई-वडिलांनी सांगितलं. तिच्या उपचारांसाठी जवळपास 6 लाख रुपये खर्च झाल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यांनी तिच्यावर एक शस्त्रक्रियाही केली. त्यानंतर बरी होऊन तिने कॉलेजमध्ये जायलाही सुरुवात केली होती. मात्र, शस्त्रक्रियेनंतर ती वारंवार आजारी पडायची. \n\nराधिकाच्या वडिलांनी आपल्या कबुलीजबाबात म्हटलं, की गेली अनेक वर्ष मुलीच्या आजारपणावर पैसे खर्च करून आपण पुरते थकून गेलो होतो आणि खचून गेलो होतो. यापुढेही आपल्याला असाच खर्च करावा लागेल आणि तिच्या लग्नातही अडचणी येतील, हा विचार मनात आल्यावर आपण मनाने कोलमडून गेलो होतो. यापुढे हे ओझं आपल्याला नको होतं आणि म्हणूनच तिचा खून करण्याची योजना आपण आखली, असंही कोमारींनी म्हटलं. \n\nपोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केला होता. जे दागिने चोरी झाले, असा दावा हे जोडपं करत होतं त्यासाठी पोलिसांनी सोनाराचीही चौकशी केली. मात्र, आपण असे कोणतेच दागिने या जोडप्यासाठी बनवले नसल्याचं सोनारानेही सांगितलं. \n\nपोलीस आयुक्त कमलासन रेड्डी\n\nबीबीसीने शेजाऱ्यांशी बातचीत केली. तेव्हा आपण या कुटुंबाला फारसं ओळखत नसल्याचं त्यांनी सांगितलं. राधिकाला प्रकृतीच्या काही तक्रारी होत्या आणि त्यासाठी या कुटुंबाच्या सारख्या हॉस्पिटलच्या वाऱ्या व्हायच्या, एवढंच शेजाऱ्यांनी सांगितलं. \n\nतपासात पोलिसांना आढळलं, की काही दिवसांपासूनच कोमारींच्या डोक्यात मुलीला ठार करण्याचा विचार सुरू होता. 6 फेब्रुवारीला कोमारींनी त्यांच्याच कम्पाउंडमध्ये राहणाऱ्या भाडेकरूला बळजबरीने घर सोडायला सांगितलं होतं आणि 10 फेब्रुवारीला त्यांनी आपली योजना अंमलात आणली. \n\nते घरीच थांबले. मुलगी..."} {"inputs":"...\nपुरातत्त्व विभागाचे प्रमुख सैयद जमाल हसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"आर्ट आणि आर्किटेक्चरशी संबंधित ज्या इमारती आहेत, मग त्या बौद्ध धर्माच्या असो, जैन असो, हिंदू असो किंवा मग इस्लाम धर्माच्या, अशा कुठल्याही धर्माच्या असो, भूतकाळातील वारसा जसा आहे तसाच जतन केला गेला पाहिजे. यावरून येणाऱ्या पिढीला ही वास्तुकला शैली कुणाची होती, गुप्त शैली आहे, शुंग शैली आहे, मौर्य शैली आहे, मुघल शैली आहे, कुणाची आहे हे कळेल. ती शैली जिवंत ठेवणं, आपलं काम आहे.\"\n\nअनेक हिंदू संघटना आणि इतिहासकार ताज महाल, पुरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"णपणे चुकीची आहे.\" \n\nकुतुब मिनार परिसर पुरातत्त्व विभागाने उत्तमपणे जपून ठेवला आहे. \n\nऐतिहासिक कुतुब मिनार, तिथले मकबरे, मशिदी आणि मदरशांना दररोज हजारो पर्यटक भेट देतात. \n\nकुतुब मिनारच्या परिसरात अनेक साम्राज्यांचं महत्त्वाचं केंद्र होतं. सरकारने या परिसराला राष्ट्रीय वारसा म्हणून संरक्षित केलं आहे. \n\nया परिसराची धार्मिक अंगाने विभागणी करण्याऐवजी याकडे इतिहासाचं स्मारक म्हणून बघणे, अधिक योग्य ठरेल, असं इतिहासकारांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nप्रा. अंसारी सांगतात, \"महाराणी आपल्या डायरीत ऊर्दूमध्ये लिहितात, 'आजचा दिवस खूप चांगला होत. शाह पर्शिया आज आमच्या भेटीसाठी आले.'\n\nमहाराणी व्हिक्टोरिया आणि भारतीय मुंशी अब्दुल करीम\n\nत्यांच्या लेखनात एक प्रवाह आणि उत्साह आहे. त्यांना अशा एक गोष्टीवर प्रभुत्व मिळवायचं होतं ज्य गोष्टीशी त्यांचा दूरान्वये संबंध नाही. ऊर्दूवर प्रभुत्व मिळवण्यासाठी लागणारं कौशल्य साधी गोष्ट नाही. ऊर्दूत त्यांनी जे प्राविण्य मिळवलं ते बघून मला फार आश्चर्य वाटतं. विशेष म्हणजे वर्षभरातच त्यांनी ही कामगिरी करून दाखवली.\"\n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही सम्राज्ञी होत्या. मात्र, सागरी प्रवास करू शकत नसल्याने त्या कधीच भारतात आल्या नव्हत्या. \n\nश्रबनी बसू सांगतात, \"भारत महाराणींच्या मुकुटातला रत्न होता. मात्र, त्यांचा भारतभेटीचा योग कधी आलाच नाही. भारताविषयी जाणून घेण्याची त्यांना प्रचंड उत्सुकता होती. भारतातल्या रस्त्यावर काय घडतंय, हे त्यांना जाणून घ्यायचं होतं. करीम यांनी महाराणींची ही इच्छा पूर्ण केली. त्यांनी भारताचा आत्मा महाराणींपर्यंत पोहोचवला. \n\nभारतातली उष्ण हवा, धूळ, सण-उत्सव इतकंच नाही तर भारतातल्या राजकारणाविषयीही सांगितलं. त्यांनी महाराणींना हिंदू-मुस्लीम दंगली आणि अल्पसंख्यांक म्हणून मुस्लिमांच्या समस्याही सांगितल्या. या माहितीच्या आधारावरच महाराणींनी भारतातल्या व्हाईसरॉयना पत्र लिहून आपल्या प्रश्नांची उत्तरं मागवली होती.\"\n\nकरीमच्या भेटीसाठी त्यांच्या घरी जायच्या\n\nकरीम यांच्यासोबतची महाराणींची जवळीक इतकी वाढली होती की करीम सावलीसारखे त्यांच्यासोबत असायचे. एकदा ते आजारी पडले. त्यावेळी महाराणींनी सर्व प्रोटोकॉल बाजूला करत करीम यांच्या घरी जाऊन त्यांना भेटल्या.\n\nमहाराणींचे डॉक्टर सर जेम्स रीड आपल्या डायरीत लिहितात, \"आजारपणामुळे करीम यांना पलंगावरून उठणंही मुश्कील झालं तेव्हा महाराणी दिवसातून दोन वेळा त्यांना भेटायला त्यांच्या घरी जायच्या. ऊर्दू शिकण्यात खंड पडू नये, यासाठी त्या स्वतःची वहीसुद्धा सोबत घेऊन जायच्या. \n\nकधी-कधी तर मी महाराणींना त्यांची उशी नीट करतानाही बघितलं. सुप्रसिद्ध चित्रकार वॉन अँजेली यांनी करीम यांचं चित्र साकारावं, अशी महाराणींची इच्छा होती. अंजेली यांनी याआधी कधीच कुण्या भारतीयाचं चित्र बनवलेलं नाही. त्यामुळे त्यांना करीम यांचं चित्र साकारायचं आहे, असं स्वतः महाराणींनी त्यांची मुलगी विकीला सांगितलं होतं.\"\n\nआग्र्यात 300 एकर जमीन\n\nमहाराणींवर अब्दुल करीम यांचा इतका प्रभाव होता की त्यांनी करीम यांना आग्र्यात 300 एकर जमीन दिली आणि आपल्या तिन्ही महालांमध्ये त्यांना घरं दिली. त्यांना मेडल लावण्याची आणि सोबत तलवार ठेवण्याचीही मुभा दिली. महाराणींनी आग्रा तुरुंगात हकीम म्हणून नोकरी केलेल्या करीम यांच्या वडिलांसाठी पेन्शनचीही सोय केली. \n\nमहाराणींचे डॉक्टर सर जेम्स रीड आपल्या डायरीत लिहितात, \"त्यावर्षी जून महिन्यात मुन्शीचे वडील ब्रिटनला आले होते. ते येण्याच्या महिनाभर आधीच महाराणींनी अॅलेक्स प्रोफिटला त्यांची खोली नीट 'फर्निश'..."} {"inputs":"...\nभाजपच्या पालनपूर अधिवेशनानंतर पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्वच संघटनांनी 'जय श्रीराम'चा नारा दिला होता. \n\nते 'विनय न मानत जलधि जड' या क्रोधित रामाचं आव्हान करत होते. क्रोधित हनुमानाची प्रतिमासुद्धा याच विचाराचा भाग होती. \n\nअयोध्येत लोकांचं अभिवादन करताना पूर्वी 'जय सीयाराम' म्हटलं जायचं. मात्र, ते केव्हा 'जय श्रीराम' झालं हे स्वतः अयोध्यावासींनाही कळलं नाही. \n\nइतकंच कशाला डोक्यावर बांधलं जाणारं आणि खांद्यावर टाकण्यात येणारं 'जय सीयाराम' लिहलेलं उपरणंही गायब झालं. विक्रेते सांगतात कंप... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nमहाराष्ट्र आणि कॉंग्रेसमधल्या काही नेत्यांचा पवार यांच्या परत येण्याला विरोध होता. याच काळात पवारांची लोकसभेतही पहिल्यांदा खासदार म्हणून छोटी इनिंग झाली जेव्हा 1984 च्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून पहिल्यांदा निवडून आले. \n\nपण ते लवकरच ते महाराष्ट्रात परत आले. राजीव गांधींची इच्छा होतीच, पण इकडं महाराष्ट्रातही कॉंग्रेसला नेतृत्व हवं होतं. विशेषत: शिवसेनेच्या वाढत्या प्रभावापासून वाचण्यासाठी. राजकीय विश्लेषक नितीन बिरमल 'सत्तासंघर्ष' या पुस्तकातल्या त्यांच्या लेखात लिहितात: 'वसंतदादा पाटील यांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठरवलं. राजीव यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस पूर्ण बहुमतात नाही पण त्याच्या जवळ पोहोचला. \n\nपवार पंतप्रदानपदाच्या शर्यतीत उतरले, पण त्यांच्यासमोर पी.व्ही. नरसिंह राव यांचं आव्हान होतं. नेतानिवडीच्या निवडणुकीत नरसिंह राव यांच्या पारड्यात जास्त मतं पडली आणि पवारांचं पंतप्रधानपद हुकलं. \n\nनरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते संरक्षणमंत्री झाले. नरसिंह रावांच्या या सरकारला काही वर्षांपासून सुरु झालेल्या रामजन्मभूमी आंदोलनाच्या निर्णायक टप्प्याला सामोरं जावं लागलं.\n\n 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली आणि देशातलं वातावरण बदललं. त्याचा सर्वाधिक भयानक परिणाम मुंबईला भोगावा लागला. मुंबईत धार्मिक दंगली सुरु झाल्या आणि देशाची आर्थिक राजधानी आगीत-धुरात वेढली गेली. त्यावेळी मार्च 1993 मध्ये परत मुख्यमंत्री म्हणून पवारांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. \n\nमुंबई दंगलींच्या पार्श्वभूमीवर हा राजकीय बदल घडून आला होता, पण अनेकांनी त्याचं राजकीय अन्वयार्थ असाही लावला की राव यांना पवार यांच्या रुपानं प्रतिस्पर्धी दिल्लीत नको होता म्हणून त्यांनी पवारांना परत मुंबईला पाठवलं. 'अनिच्छेनं, पण महाराष्ट्रहिताचा विचार करुन मी पुन्हा सूत्रं स्वीकारली' असं पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं, पण पंतप्रधानपदाच्या जवळ पोहोचून परत दूर लोटणारा हा त्यांच्या राजकीय कारकीर्दीतला महत्वाचा टप्पा होता हे नक्की. \n\n4. 'राष्ट्रवादी'ची स्थापना, राज्यात कॉंग्रेससोबत आघाडी \n\n1995 साली महाराष्ट्राच्या सत्तेतून पायउतार झालेले शरद पवार 1996 पासून दिल्लीच्या राजकारणात जे आघाड्यांचं पर्व सुरु झालं तेव्हा तिथले एक महत्वाचे नेते बनले. पुढे कॉंग्रेसचे लोकसभेतले विरोधी पक्षनेतेही बनले. असं म्हटलं गेलं की आघाड्यांच्या या काळात पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पवार दुस-यांदा समीप पोहोचले होते.\n\nकॉंग्रेस बहुमतात नव्हती, पण तिच्या पाठिंब्यानं सरकारं बनत होती. सोनिया गांधींशी त्यांचे संबंध ताणलेले राहिले. त्यात कॉंग्रेसमधली मातब्बर नेत्यांची एक फळी पवारांच्या विरोधात कार्यरत राहिली. सोनिया गांधींनी सक्रीय राजकारणात यायचं ठरवलं आणि मग कॉंग्रेसअंतर्गत गणितंही बदलली. \n\nएक मोठा वर्ग सोनियांनी पंतप्रधान व्हावं याही मताचा होता. शेवटी 1999 मध्ये शरद पवारांनी सोनियांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उचलला आणि पी ए संगमा, तारिक अन्वर यांच्या..."} {"inputs":"...\nमात्र गेल्या काही वर्षांत भारताचा पवित्रा बदलला आहे. उरी येथे भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक केला होता. पुलवामा हल्ल्यानंतरही भारताने सर्जिकल स्ट्राईक केला. \n\nपुलवामा\n\nसुरक्षातज्ज्ञांच्या मते, भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांकडे अण्वस्त्रं आहेत. दोन्ही देश जाहीर युद्धाच्या दिशेने जाणार नाहीत. मात्र त्याचवेळी सीमेनजीक अशा लढाया सुरूच राहतील. \n\nभारताच्या हवाई आक्रमणावर पाकिस्तानसह आंतरराष्ट्रीय पत्रकारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. या हवाई हल्ल्यामुळे... उर्वरित लेख लिहा:","targets":"े जाऊ शकतात. \n\nबालाकोटनंतर भारतीय लष्कराकडे काय पर्याय आहेत\n\nलष्करी क्षमतेबाबत भारतीय लष्कराने गुप्तहेरविषयक आघाडी अधिक बळकट करण्याची गरज आहे. 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धानंतर लष्कराला याविषयी सूचित करण्यात आलं होतं. मात्र आजही गुप्तहेरविषयक आघाडी मजबूत करणं आवश्यक आहे. \n\nनवीन ट्रेंडनुसार काही गुप्त कारवाया केल्या जाऊ शकतात, मात्र त्याविषयी सार्वजनिकदृष्ट्या माहिती देणं गरजेचं नाही. \n\nयेत्या काही दिवसात भारत कोणती पावलं उचलेल, हे पाहणं महत्त्वाचं आहे. लोकसभा निवडणुका महिनाभरावर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर काही करून दाखवण्याची खुमखुमी होऊ शकते. निवडणुका जिंकण्यासाठी देश युद्धाच्या दिशेने जाणार नाही, अशी आशा आहे. मात्र लोकशाहीत अशा गोष्टी होतात असं इतिहास सांगतो. \n\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश आणि 2003 इराक युद्ध आठवा. आता अर्थात या सगळ्या गोष्टी इतिहासात लुप्त झाल्या आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\nमैदानं\n\nक्रिकेटविश्वात लिंबूटिंबू म्हणून गणना होत असली तरी युएई स्टेडियम्सच्या बाबतीत आघाडीवर आहे. शारजा क्रिकेट स्टेडियम, दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, अबूधाबी इथलं शेख झायेद क्रिकेट स्टेडियम अशी तीन अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची स्टेडियम्स युएई संघाच्या दिमतीला आहेत. या तीन मैदानांवरच यंदाच्या आयपीएलच्या मॅचेस रंगत आहेत. याव्यतिरिक्त आयसीसी क्रिकेट अकादमीचं ग्राऊंडही उपलब्ध आहे. \n\nवनडेच्या वर्ल्डकपमधली कामगिरी\n\nयुएईचा संघ 1996 मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी पहिल्यांदा पात्र ठरला होता. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टीमचा भाग आहेत. \n\nकॅरेबियन प्रीमिअर लीगमधल्या बार्बाडोस ट्रायडेंट्स तसंच जगभरातल्या अन्य काही ट्वेन्टी-20 संघांचे ते कोच आहेत. युएईत रॉबिन यांचं एक कोचिंग क्लिनिकही आहे. \n\nदिल्लीकर चिराग सुरी\n\nयुएई संघाचा भाग असलेला चिराग मूळचा दिल्लीकर आहे. युएईत शालेय क्रिकेटमध्ये वेगवान शतकाचा विक्रम चिरागच्या नावावर आहे. चिरागने 28 बॉलमध्ये शतक झळकावलं होतं. चिरागची कामगिरी पाहून त्याने भारतात येऊन खेळावं असा त्याच्या मित्रांचा आग्रह होता. पण त्याने युएईकडूनच खेळण्याचा निर्णय घेतला. \n\nचिराग सुरी\n\n2017 मध्ये आयपीएलमधल्या गुजरात लायन्स संघाने चिरागला 10 लाख रुपये खर्च करून ताफ्यात समाविष्ट केलं होतं. चिरागला अंतिम संघात स्थान मिळू शकलं नाही, मात्र दोन महिने आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर सराव करण्याचा, वावरण्याचा मोलाचा अनुभव मिळाला. \n\nमॅचफिक्सिंगचं मळभ\n\nमहिनाभरापूर्वी आयसीसीने युएईच्या अमीर हयात आणि अश्फाक अहमद यांच्यावर मॅचफिक्सिंगप्रकरणातल्या कथित सहभागाप्रकरणी हंगामी बंदीची कारवाई केली आहे. \n\nहयातने 9 वनडे आणि 4 ट्वेन्टी-20 सामन्यात युएईचं प्रतिनिधित्व केलं आहे तर अशफकाने 16 वनडे आणि 12 ट्वेन्टी-20 सामन्यात युएईचं प्रतिनिधित्व केलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nया काउन्सिलवर बाहेरच्या तज्ज्ञ मंडळींना नेमण्याचा अधिकार राजाला असेल आणि वर्षातून किमान दोनवेळा काउन्सिलचं सत्र होईल असं त्यांनी सुचवलं. \n\nयानुसार राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांच्यासाठी मॉरिस फ्रिडमन यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार केला. त्यानुसार जो लोकशाहीचा प्रयोग औंध संस्थानात राबवला गेला त्यालाच 'औंध एक्सपेरिमेंट' असं म्हटलं गेलं. याच नावाने हा प्रयोग देशभरात प्रसिद्ध झाला.\n\nमसुद्यात काही सुधारणा महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी सुचवल्या आणि तो औंधच्या जुन्या कौन्सिलकडे मंजुरीसाठी पाठवला... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांनी संस्थानावरचं सर्व कर्ज फेडून टाकलं. \n\n1909 साली ते संस्थानाच्या गादीवर आले. 1935 साली मराठी साहित्य साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते. हे संमेलन इंदूरला झालं होतं. 1951 साली त्यांचं निधन झालं. \n\nव्यायाम आणि सूर्यनमस्कार\n\nव्यायाम आणि त्यातही सूर्यनमस्काराचे ते विशेष प्रसारक होते. औंधच्या यमाई देवीवर त्यांची जितकी प्रगाढ श्रद्धा होती तितकीच त्यांची सूर्यनमस्कारावरही होती. संस्थानातल्या शाळांमध्ये त्यांनी सूर्यनमस्कार घालण्याची प्रथा रूढ केली होती. ते स्वतः सूर्यनमस्कारावर व्याख्याने देत. \n\nआप्पा पंत यांनी त्यांच्या या व्यायामाच्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. ते लिहितात, \"महाराजांना तालीम, कुस्ती, जोर, बैठकांचा छंदच होता. औंधच्या डोंगरावरील देवीला ते पळत जायचे.\"\n\nपंचेचाळीशीनंतर त्यांनी मिरजेच्या राजेसाहेबांच्या सल्ल्यानुसार नमस्कार सुरू केले. दररोज 300 नमस्कार घालण्याचा क्रम त्यांनी 25 वर्षं जोपासला. सूर्यनमस्काराचं छायाचित्रांसह पुस्तकही त्यांनी प्रसिद्ध करून लोकांना वाटलं होतं. \n\nसंडे रेफरी प्रकरण\n\nया सूर्यनमस्कारांमुळे एक विचित्र प्रकरण मात्र 1935 साली तयार झालं. महाराजांची बदनामी होईल असा मजकूर लंडनमधील 'संडे रेफरी' या वर्तमानपत्राने प्रसिद्ध केला होता. भारतातील एक राजा मुलींना व्यायाम करायला लावतो आणि त्या सडपातळ झाल्यावर त्यांचा वापर करतो अशी काही बदनामीकारक आणि खोटी वाक्यं संडे रेफरी मध्ये प्रसिद्ध झाली होती.\n\nया वर्तमापत्रावर खटला दाखल केल्यावर संडे रेफरीने माफी मागितली आणि त्याकाळी दंडभरपाई म्हणून 30 हजार रुपये पाठवले. भवानरावांनी हे पैसे बँकेत ठेवले आणि त्याच्या व्याजातून दोन सूर्यनमस्कार प्रशिक्षकांना भारतभर नमस्काराच्या प्रसारासाठी पाठवलं. \n\nशिक्षणावर भर\n\nआपल्या संस्थानातील मुलं शिकून मोठी व्हावीत यासाठी भवानरावांनी भरपूर प्रयत्न केले होते. 1916 पासून सक्तीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. संस्थानात फार पूर्वीपासून मुलींची शाळा, रात्रशाळा, गुन्हेगारांची शाळा, प्रौढांची शाळा, कामगार, तेव्हा अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या समाजासाठी शिक्षणाचे प्रयत्न केले होते. \n\nमुलांमधील गुणांची पारख करून ते सल्लाही देत. लक्ष्मणराव किर्लोस्कर, नागूराव ओगले अशा थोर लोकांचा संस्थानाशी संबंध आहे.\n\nएके दिवशी आटपाडी भेटीवर गेले असताना एका गजानन नावाच्या शाळकरी मुलाने वेगवेगळ्या नकला करून राजाला भरपूर हसवलं होतं. त्यावर खुश..."} {"inputs":"...\nयासाठी ती पॉर्नोग्राफीला जबाबदार ठरवते. \n\nती म्हणते, \"मला वाटलं त्याने हे सगळं ऑनलाईन बघितलं असणार आणि त्याला प्रत्यक्षातही तसंच करून बघायचं होतं.\"\n\nया सर्वेक्षणातून असंही लक्षात आलं की सेक्सदरम्यान हिंसाचाराचा सामना करणाऱ्यांपैकी 42% महिलांना दबाव, बळजबरी किंवा सक्ती जाणवली.\n\nहिंसेचं 'सामान्यीकरण'\n\nस्टेव्हन पोप हे सेक्स आणि रिलेशनशीप विषयात स्पेशलायझेशन केलेले सायकोथेरपिस्ट आहेत. \n\nबीबीसी रेडियोच्या 5 Live कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की अशा कृत्यांचा नकारात्मक परिणाम झालेली अनेक प्रकरणं त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"य तरुण होते. त्यांच्यात काहीच साम्य नव्हतं. मात्र, मला वाटतं ते कायम पॉर्न बघायचे. ते तसं बघतात आणि त्यांना वाटत स्त्रिला हेच हवं असतं. मात्र, स्त्रिला विचारण्याची तसदी ते घेत नाहीत.\"\n\n22 वर्षांची ब्रिटीश बॅकपॅकर ग्रेस मिलान हिचाही अशाच सेक्सदरम्यान मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. अशाच घटनांच्या पार्श्वभूमीवर हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nयूट्यूब गाजवणाऱ्या या भन्नाट आजीला भेटायचंच म्हणून त्यांचा पत्ता काढत आंध्रप्रदेशात विजयवाड्यामध्ये गुडीवाडा नावाच्या चिमुकल्या खेड्यामध्ये जाऊन मी पोहोचलो होतो.\n\nमी येणार आहे हे मस्तानम्मांना अजिबात माहिती नव्हतं. पण त्यांनी अगदी मनमोकळं स्वागतं केलं. दंडाला धरून मला झोपडीत नेलं. सराईतपणे बाजूला केलेली खाट दाणकन पाडली आणि मला बसवलं. \n\n'या हदृयीचं त्या हृदयी' \n\nआत बोलावल्यापासून जे तार स्वरात बोलायला सुरू केलं होतं ते थांबलं नव्हतंच. आपण जे तेलुगूत बोलतो आहोत ते या पोराला कळतंय, नाही कळतंयतंय य... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्रीनाथ हे दोघे यूट्यूबवर काहीतरी करायचं असं बरेच दिवस ठरवत होते. एकेदिवशी लक्ष्मणच्या आईने त्यांना मस्तान्नमांच्या स्वयंपाकाबद्दल सांगितलं आणि त्यांन या व्हीडिओची कल्पना सुचली.\n\nमस्तान्नमांना घेऊन कालव्याच्या काठावर शेतामध्ये जायचं, चूल पेटवायची आणि कॅमेऱ्यासमोर सगळी रेसिपी टिपून घ्यायची असा क्रम सुरु झाला. \n\nचूल पेटवल्यावर तिच्याभोवती पातेलं फिरवून कामाला सुरुवात झाली मस्तान्नमांचं तार स्वरात बोलणं सुरु व्हायचं. त्यांच्या मदतीला सगळं कुटुंब असायचं. हे काप, ते निवड असं झालं की मस्तान्नमा गालामध्ये हसून त्यांची 'सिग्नेचर पोझ' द्यायच्या. एकेक पदार्थ करण्याची त्यांची पद्धत पाहणाऱ्यांना खिळवून ठेवू लागली. \n\nवांग्याच्या भाजीपासून सुरू झालेल्या या रेसिपीच्या मालिकेत अनेक शाकाहारी, मांसाहारी पदार्थ करून झाले. सगळ्यांना पोटभर मिळालं पाहिजे हा खाक्या असल्यामुळं मस्तान्नमाचे पदार्थ पन्नास शंभर माणसांना पुरतील इतके मोठे असत. दोघांसाठी, चौघांसाठी जेवण हे त्यांच्या व्याख्येत बसायचं नाही.\n\nमस्तान्नमा घराघरात\n\nत्यामुळे या व्हीडिओंना भरपूर प्रतिसाद मिळू लागला. आयुष्याच्या उत्तरार्धात अचानक नव्या तंत्रज्ञानामुळे मस्तान्नमा घराघरात, प्रत्येकाच्या मोबाइलवर पोहोचल्या.\n\nमस्तान्नमांची ही सगळी कहाणी लोकांकडून ऐकून त्यांची झोपडी मी सोडली. शतकभराचं आयुष्य जगलेल्या बाईंना भेटून एकदम भारावल्यासारखं झालं होतं. शेवटच्या वर्षभरामध्ये मस्तान्नमा थोड्या थकल्या होत्या, नंतरचे काही महिने त्यांच्या हालचालीही मंदावल्या. \n\nचार महिन्यांपूर्वी डेव्हीड म्हणजे त्यांच्या एकूलता एक मुलाचेही निधन झाले. 2 तारखेला दुपारी त्यांनी प्राण सोडले. पण त्यांना प्रत्यक्ष भेटलो तेव्हाच त्यांच्या वागण्या बोलण्यात एकप्रकारचं तृप्त समाधान दिसत होते. \n\nदुर्गाबाई भागवतांनी आपल्याच मरणावर 'देहोपनिषद' नावाची कविता केली होती. मला वाटतं मस्तानम्मा आजी अगदी अशाच होत्या. या कविते प्राणेच त्या मनसोक्त जगल्या.\n\nआयुष्याची झाली रात, मनी पेटे अंतर्ज्योत!!\n\nभय गेले मरणाचे, कोंब फुटले सुखाचे !!\n\nअवयवांचे बळ गेले, काय कुणाचे अडले!!\n\nफुटले जीवनाला डोळे, सुखवेड त्यात लोळे!!\n\nमरणा तुझ्या स्वागतास, आत्मा आहे सज्ज!!\n\nपायघडी देहाची ही, घालूनी मी पाही वाट!!\n\nसुखवेडी मी जाहले, 'देहोपनिषद' सिद्ध झाले!!\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...\nसिंधू खोरे करारासाठी 1993-2011 या काळामध्ये पाकिस्तानतर्फे आयुक्त म्हणून काम केलेल्या जमात अली शाह यांनी बीबीसीला सांगितलं, \"(भारताकडून) ज्या पाण्याचा वापर होत नव्हता, जे पाणी धरणात साठवून ठेवलं जाऊ शकत नव्हतं ते पाकिस्तानच्या दिशेने जात होतं. भारत म्हणतो की (मध्यम किंवा निम्न स्तर) पुराचं पाणी साठवलं तरी त्याचा वापर केला जावा. कारण या पाण्याचाही पाकिस्तानला फायदा होतो. कोरड्या नद्याचं पुनर्भरण त्यामुळं होतं.\"\n\n\"या ट्वीटमुळं मला समजलं त्यानुसार त्यांना आपल्या पाण्याचा वापर करायचा असेल तर तो त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"काम वेगानं करणं, दुसऱ्या प्रकल्पांचा आढावा घेणं, आणि सिंधू जल आयोगामधील बोलणी बंद करणं. काही महिन्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाली.\"\n\nजमात अली शाह म्हणतात, \"अशा प्रकारची विधानं नेते करत असतात. मात्र दोन देशांमधील विश्वासावर परिणाम होईल, अशा विषयांबाबत मंत्र्यांनी विधानं करताना काळजी घेतली पाहिजे.\"\n\nइंडियन इंस्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीजमधील संशोधक उत्तम कुमार सिन्हा यांच्या मतानुसार रावी आणि व्यास जोडकालव्याच्या आधारे पंजाब आणि राजस्थानात पाणी पोहोचवण्याचा प्रकल्प महत्त्वाचा आहे.\n\nपाकिस्तानला जाणारं पाणी भारत अडवू शकतो का?\n\nगडकरी यांच्या कार्यालयानं बीबीसीशी केलेल्या चर्चेमध्ये \"या निर्णयाचा पुलवामा हल्ल्याशी काहीही संबंध नाही आणि सिंधू पाणीवाटप करार तसाच राहील. मात्र याबाबत चर्चा सुरू आहे,\" असं स्पष्ट केलं.\n\nब्रह्म चेल्लानी यांनी 2016 साली 'द हिंदू' वर्तमानपत्रात लिहिलं होतं, \"पाण्याच्या बदल्यात शांतता लाभेल म्हणून भारतानं या करारावर स्वाक्षरी केली होती. मात्र 5 वर्षांनंतर म्हणजे 1965मध्ये पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरवर हल्ला केला.\"\n\nते म्हणतात, \"पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये चीन मोठं धरण बांधत आहे. भारतातील लहान योजनांविरोधात पाकिस्तान भूमिका घेत आहे.\"\n\nचेल्लानी सांगतात, मोठे देश आंतरराष्ट्रीय मध्यस्थीला नकार देतात किंवा लवादांचे आदेश मानत नाहीत. दक्षिण चीन सागराबाबत लवादाच्या आदेशाबाबत चीन असाच वागला होता.\n\nडॉ. सिन्हा म्हणतात, युद्धाच्या बाबतीत दुसरे पर्याय म्हणून व्यापारचा मुद्दा वापरला जातो तसाच पाण्याचा मुद्दाही घेतला जातो. \n\nते सांगतात, \"माझ्या मतानुसार पाणी थांबवलं जाऊ शकत नाही. कारण नद्यांचा आपला प्रवाह असतो. परंतु, याबाबत चर्चा होत राहाते. आपल्या वाटणीचं न वापरलेलं पाणी आपण वापरणं आपल्या हातात आहे.\"\n\nतर जमात अली शाह यांच्या मते, \"आजच्या जगात लोक एकमेकांशी जोडले गेले असताना आंतरराष्ट्रीय करार मोडण्याची भाषा कुणाला रुचणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\nसेलिब्रेटी म्हणून तुम्हाला एक व्यासपीठ मिळतं. चुकीची माहिती पसरवण्यासाठी तसंच तुमचे पूर्वग्रह मांडण्यासाठी या व्यासपीठाचा दुरुपयोग करू नका. \n\nतुमच्या दोन पीएचडींचा योग्य उपयोग करा, सार्वजनिक कार्यक्रमात याविषयावर बोलण्याआधी पुरेसा अभ्यास करून मगच बोला. \n\nएलजीबीटीक्यू परेड\n\nएलजीबीटीक्यू कपलच्या पालकत्वाबद्दल तुम्हाला काळजी असल्याचं मला जाणवलं. आम्ही कुठली मूल्यं जपतो आणि पुढच्या पिढीला कोणत्या विचारांची मशाल देतो याविषयी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. सत्याची कास धरून जगण्यावर आमचा विश्वास आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहेरच्या समाजात वावरताना त्यांना त्रास होऊ शकतो. ट्रिटमेंटच्या जागी मला काऊंसेलिंग हा शब्द अभिप्रेत होता. शब्दाची मांडणी करण्यात चूक झाली असू शकते. मी गे, लेस्बियन तसंच एलजीबीटीक्यू व्यक्ती तसंच समूहाला पूरक असं बोलले होते. त्यांना नाकारण्याचा, त्यांचा अनादर करण्याचा प्रश्नच नाही. \n\n\"मी स्वत: सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. तृतीयपंथी व्यक्तींबरोबर आमच्या संस्थेचं कामही चालतं. कोणावरही आरोप करण्याचा, टीका करण्याचा माझा हेतू नव्हता. गे असणं, लेस्बियन असणं हा अत्यंत वैयक्तिक निर्णय आहे. त्यासंदर्भात मी बोलूच शकत नाही. कारण मी सर्वज्ञानी नाही. होमोफोबिया अशी माझी मनोवृत्ती नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या लैंगिक स्वातंत्र्याचा मी आदर करते\", असं डॉ. निशिगंधा यांनी सांगितलं. \n\n'समलैंगिकता आजार नाही'\n\nसमलैंगिकता हा आजार नाही. Indian Psychiatric Society त्याला आजार मानणार नाही असं मानसोपचार तज्ज्ञांच्या भारतातल्या सर्वोच्च संस्थेने स्पष्ट केलं होतं. \n\n\"गेल्या 30 ते 40 वर्षांत गोळा केलेल्या पुराव्यांवरून हेच सिद्ध होतं की समलैंगिकतेची आजार म्हणून गणना करण्यासाठी कोणताही शास्त्रीय आधार नाही.\" डॉ. भिडे सांगतात. \n\nभिडे हे Indian Psychiatric Society चे अध्यक्ष आहेत. समलैंगिकता गुन्हा नाही हे स्पष्ट करताना (6 सप्टेंबर 2018) यासंदर्भातलं घटनेतलं कलम 377 सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\nहा मेडिकल ऑक्सिजन एका ठिकाणाहून दुसरीकडे नेण्यासाठी विशेष टँकर्स वापरावे लागतात. त्यांना 'क्रायोजेनिक टँकर्स' म्हटलं जातं, \n\nमेडिकल ऑक्सिजनचं वितरण सिलेंडर्स आणि द्रवरूपात क्रायोजेनिक टँकर्सद्वारे केलं जातं. \n\nकोरोना रुग्णांचा प्राणवायू ठरणारा मेडिकल ऑक्सिजन कसा बनतो?\n\nरेल्वेच्या वापराने काय होईल?\n\nक्रायोजेनिक टँकर्समध्ये द्रवरूपातील ऑक्सिजन उणे 183 (-183) अंश तापमानामध्ये ठेवला जात असल्याचं साकेत टिकू सांगतात. पण इतक्या मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनची गरज भासेल, अशी कल्पनाच कोणी केली नव्हती. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पन्यांना लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी दोन वर्ष लागतात.\"\n\nराजीव गुप्ता म्हणतात, \"स्टील उद्योगात मोठ्या प्रमाणात मेडिकल ऑक्सिजनचा वापर होतो आणि स्टील उद्योगाच्या गरजेनुसार नवीन मेडिकल ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स उभारले जातात.\"\n\nपण वाढत्या रुग्णसंख्येमुळे साकेत टिकू काळजीत आहेत. ते सांगतात, \"आपल्याकडे ऑक्सिजनचा अमर्याद साठा नाही. पण अजूनही आपल्याकडे ऑक्सिजनचा स्टॉक उपलब्ध आहे.\"\n\nऑक्सिजनचा वापर कसा व्हावा?\n\nऑक्सिजन जाणीवपूर्वक वापरला जाणं गरजेचं असल्याचं साकेत टिकू सांगतात. \n\nएकीकडे 60,000 कोव्हिड रुग्ण असणाऱ्या गुजरातला दररोज 700 ते 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागतो, तर दुसरीकडे 6.5 लाख कोव्हिड रुग्ण असणाऱ्या महाराष्ट्राला रोज 1200 मेट्रिक टन लागतो. असं का, हे त्यांना समजत नाहीये. \n\nते म्हणतात, \"केरळमध्ये तर दररोज 100 मेट्रिक टन ऑक्सिजनचाही वापर होत नाहीये. आम्ही ही गोष्ट आरोग्य मंत्रालयाच्या लक्षात आणून दिली आहे.\"\n\nघाबरून जात लोकांनी स्वतःकडे ऑक्सिजन सिलेंडर आणून ठेवल्याने सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याचं राजीव गुप्ता सांगतात. \n\nगेलया काही दिवसांपासून गुजरातमधली परिस्थिती गंभीर आहे. \n\nमधुराज इंडस्ट्रीज गॅसेस प्रायव्हेट लिमिटेड च्या जिग्नेश शाह यांच्या माहितीनुसार पूर्वी गुजरातमध्ये उत्पादन करण्यात आलेल्या 1000 मेट्रिक टन ऑक्सिजन पैकी 150 मेट्रिक टन दररोज रुग्णालयांत जायचा. आता हे प्रमाण वाढून 850 ते 900 मेट्रिक टन झालेलं आहे. \n\nते म्हणतात, \" लोकं हातापाया पडून विनवणी करतायत...एक बाटली द्या, दोन बाटल्या द्या...माझ्या आईचा जीव जातोय, माझ्या वडिलांचा जीव जातोय, बायकोचा जीव जातोय. अशी परिस्थिती आहे की घास घशाखाली उतरत नाही. असा दिवस येईल, असं कधी वाटलं नव्हतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...\nहे वैशिष्ट्य केवळ या एका घराचंच नाही तर सगळ्या लोंगवाचंच आहे. जवळपास पाच हजार वस्तीच्या या गावातली 742 घरं ही भारतात आहेत आणि 224 घरं म्यानमारमध्ये आहेत. \n\nलोंगवा गावचे राजा अमोऊ तैवांग\n\n\"साधारण 15-16व्या शतकात आमचं राज्य स्थापन झालं होतं. हा महाल तर 100 वर्षांहून अधिक जुना आहे. आंतरराष्ट्रीय सीमा तर अगदी अलिकडे, 1971 मध्ये आली,\" इथले राजा अमोऊ तैवांग आम्हाला सांगतात. ते मुख्य राजाचे काका आहेत.\n\nराजघराण्यातल्या सर्व पुरुषांना राजा म्हणजेच 'आंग' मानलं जातं. इथल्या या कोन्याक नागांच्या संस्थानाचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना काही करत असतात. \n\nहे स्थानिक भारताचे नागरिक आहेत, त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत, ते इथे मतदान करतात. म्यानमारही त्यांना आपलंच म्हणतं!\n\nलोंगवा गावचे रहिवासी.\n\nउदाहरणार्थ, इथल्या शाळा. नागालॅण्ड सरकारतर्फे इथे दोन शाळा तर पहिल्यापासूनच आहेत, पण आता काही वर्षांपासून म्यानमार सरकारनंही इथं एक बर्मीज भाषेतली शाळा सुरू केली आहे. इथे म्यानमारमधून येऊन शिक्षक शिकवतात. \n\nभारतीय लष्कराचा तळ तर इथेच आहेच आणि त्यांची कडक गस्तही या सीमेवर असते, पण त्यासोबतच म्यानमारच्या लष्करातले जवानही इथे या भागात असतात. पण इतर कोणत्याही दोन देशांच्या सीमेवर लष्कराच्या गस्तीत अनुभवायला मिळतो तो तणाव इथे अजिबात दिसत नाही. \n\n'ही शांतता कायम राहो'\n\nइथल्या स्थानिकांना सीमारेषेची माहिती नक्की आहे पण जाणीव खिजगणतीतही नाही. \n\nअखाऊ तैवांगसू ही तरूणी सांगते की, \"मी चित्रपटांमध्ये युद्धं पाहते. इतरत्र सीमारेषेवर राहणाऱ्या गावकऱ्यांचं आयुष्य किती कठीण असतं. ते पलिकडच्यांचा द्वेष करतात. भविष्यात आमच्याकडेही असं काही घडेल या कल्पनेची मला भीती वाटते. आता तरी सगळं ठीक आहे. आम्ही कायम प्रार्थना करतो की आतासारखी शांतता कायम इथे राहो.\"\n\nअखाऊ तैवांगसु\n\nकाही वर्षांपूर्वी जेव्हा स्वतंत्र नागालॅण्डची सशस्त्र चळवळ सुरु होती तेव्हा या प्रदेशावर सतत हिंसेचं सावट असायचं. पण 2000साली शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर शांतता आली. आता लोंगवाचं हे सीमारेषेनं दुभंगण्याचं वैशिष्ट्य आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आकृष्ट करतं. कोणीही इथं येऊ शकतं, या कोन्याक नागांचा राजमहाल पाहू शकतं आणि सीमारेषा संस्कृतीला कशी दुभंगू शकत नाही हे पाहून विस्मयचकित होऊन लोंगवाची गोष्ट सगळ्यांना सांगण्यासाठी परत जाऊ शकतं. \n\nतुम्हालाही स्वत: अनुभवून ही गोष्ट सांगायला आवडेल नक्की. \n\nहे पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : या काँप्युटर क्लासमध्ये फळाच बनला काँप्युटर\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... \n\nउपमुख्यमंत्रिपद आणि महत्वाच्या खात्यांवर सेना राजी होईल?\n\n'फ्री प्रेस जर्नल' या दैनिकाचे राजकीय संपादक प्रमोद चुंचूवार यांचं म्हणणं आहे की, सेनेनं वाटाघाटीचा संकेत दिला आहे. \"इतर पर्याय स्वीकारण्याचे पाप आम्ही करू इच्छित नाही हे सांगून शिवसेनेनं भाजपला वाटाघाटीचा एक संकेत दिला आहे. आम्हाला फार ताणायचे नाही, तुम्हीही फार ताणू नका असं सांगण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. बुधवारी मुंबईत होणाऱ्या भाजप आमदारांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं दिलेला हा संदेश महत्त्वाचा आहे. आम्हाला पाप करायचं ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"सेनेत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. आत्ता नाही तर कधी नाही अशी शिवसेनेची टॅगलाईन होती आणि त्याच आधारावर 'मातोश्री'वरील मतप्रवाह आहे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचेच. पण दुसरा ज्येष्ठ नेत्यांचा जो मतप्रवाह आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी अनुभव घेऊन मगच मुख्यमंत्री व्हावं. यामध्ये कोणता मतप्रवाह वजनदार ठरेल त्यावरच आगामी घडामोडी अवलंबून आहेत.\"\n\n\"शिवसेनेचा इतिहास बघितल्यास सेना नेहमीच 'तुझं माझं जमेला अन् तुझ्यावाचून करमेना' या पद्धतीने भाजपसोबत जात आलीय हे आपण पाहिलं आहे. हेही या घडामोडींमध्ये महत्त्वाचं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... \n\nकंजारभाट समाजातील तरुणांनी जातीप्रथांच्या विरोधात 'Stop The V Ritual' हा गट स्थापन केला.\n\n\"आमच्या \"Stop The V Ritual\" या उपक्रमात सक्रिय असणाऱ्या सदस्यांना एक प्रकारे बहिष्कृत केल्याचा अनुभव येतोय. पंचायतीत मत मांडू न देणं, समाजाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊ न देणं असे प्रकार सुरु झाले आहेत\", असं विवेक यांने सांगितलं. \n\nअंबरनाथमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या जात पंचायतीच्या बैठकीत विवेकला बोलवण्यात आलं नाही. पण अभियानात सामील झालेल्या लोकांविरोधात अजब फतवे काढले जात असल्याचं विवेक य... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे पंच नवऱ्या मुलाला ब्लू फिल्म पाहायला लावतात, औषध किंवा दारू प्यायला देतात. हा त्या वधू वर अमानुष असा अत्याचार आहे', विवेक यांनी या प्रथेविषयी माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी चादरीला रक्ताचा डाग लागला नाही म्हणून पंचांनी नववधूला चपलेने मारहाण केली होती, त्याविरोधात विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्याची माहितीही त्यांनी दिली.\n\nकौमार्य चाचणीला विरोध करण्याचा निर्धार याच समाजातील अनेक तरूण-तरूणींनी उघडपणे केला आहे. \n\nपिंपरीच्या भाटनंगरमध्ये राहणारी प्रियांका तमाईचिकर ही 23 वर्षांची तरूणीदेखील #STOPVTEST अभियानात सामील झाली आहे. 'चारित्र्यावर संशय घेणं आणि मुलींवर व्यभिचाराचा आरोप करणं हा कसला न्याय? असा सवाल प्रियांका विचारते. \n\nप्रसारमाध्यमांशी बोलल्याबद्दल प्रियांकाला कंजरभाट समाजातून धमक्या येत आहेत. तिच्या कुटुंबाचा तिला पाठिंबा असला तरी ती राहते त्या ठिकाणी ती सुरक्षित नाही, असं तिचं म्हणणं आहे. \"ही प्रथा बंद करण्यासाठी गेल्या ती महिन्यांपासून आम्ही समाजातील तरूण-तरूणींना संघटीत करतोय\", अशी माहितीही तिने दिली. \n\nकौमार्य चाचणीविरोधात महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अनेकदा आवाज उठवला आहे. अंनिसच्या कार्यकर्त्या नंदिनी जाधव यांच्या मते, \"कंजारभाट समाजातील कौर्माय चाचणीबाबत तक्रारी करूनही पोलिसांनी कारवाई केली नाही. आता याच समाजातील काही तरुण पुढे येऊन या प्रथेविरोधात लढा देत आहे. त्यांना मारहाण केली जात आहे. हे निषेधार्थ आहे. वेळीच कारवाई झाली असती तर अशा प्रकारची घटना घडली नसती.\"\n\nत्यामुळे पोलिसांनी तातडीने जात पंचायतीच्या प्रमुखांना अटक करावी, अशी मागणी नंदिनी जाधव यांनी केली आहे.\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... \n\nबीबीसी उर्दूचे प्रतिनिधी सकलेन इमाम सांगतात, \"चीनने कायमच पश्चिमेकडच्या सीमांवर धोरणात्मक नजर ठेवली आहे. युरोप, इराण आणि मध्य आशियातल्या इतर देशांपर्यंत पोहोचण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. ही काही नवीन गोष्ट नाही. चीनने नेहमीच व्यापारी आणि धोरणात्मक दृष्टीने पश्चिमेकडच्या सीमांपलिकडे नजर ठेवली आहे.\"\n\n\"फार पूर्वीपासून अमेरिकेने आग्नेय चीनमध्ये आपलं नौदल तैनात केलंय. चीनसाठी हा महत्त्वाचा व्यापारी मार्ग आहे. या भागातल्या अमेरिकेच्या उपस्थितीमुळे चीनच्या व्यापारी धोरणांवर परिणाम होत असल्याचं अनेकां... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रांताचा पगडा असतो.\"\n\n\"लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत पंजाब हा पाकिस्तानातला बलुचिस्तानानंतरचा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रांत आहे. या योजनांची अंमलबजावणी करताना बलुच लोकांचं म्हणणं ऐकण्यात आलं नाही वा त्यांच्या हिताचा विचार करण्यात आला नसल्याचं काहींचं म्हणणं आहे.\"\n\nपाकिस्तानाखेरीज अनेक बलुच लोक हे इराण, अफगाणिस्तान, बहारिन आणि भारतातल्या पंजाब प्रांतातही आहेत. \n\nहस्सार कोसा हे बलुच ह्युमन राईट्स काऊन्सिल (BHRC) या बिगर सरकारी गटाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांची संघटना बलुचांची मतं मांडते. चीन - पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरचा हस्सार कोसा विरोध करतात. मूळचे बलुचिस्तानचे असणारे कोसा आता लंडनमध्ये राहतात. \n\nते सांगतात, \"पाकिस्तान आर्थिक अडचणींचा सामना करतोय. त्यांना पैशांची गरज आहे. आणि ही अडचण सोडवण्यासाठी ते आमचा भूभाग चीनला विकण्याचा प्रयत्न करतायत.\"\n\nमानवी हक्कांच्या उल्लंघनाचा आरोप\n\nहस्सार कोसा सांगतात, \"चीन आणि पाकिस्तानच्या या भागीदारीचा बलुचांना फायदा होणार नाही. आम्हाला हे माहिती आहे कारण इतिहासच याचा साक्षीदार आहे. पाकिस्तानने बलुचिस्तानातल्या वायुसाठ्याच्या उत्खननासाठी सुरू केलेल्या योजनांचंच उदाहरण घ्या...हा गॅस सगळीकडे जातो, फक्त आम्हा बलुच लोकांना मिळत नाही.\"\n\nपाकिस्तानातील एकूण गॅस उत्पादनाच्या जवळपास अर्धा वायू या प्रांतातून काढला जातो. \n\n29 जूनला कराची स्टॉक एक्स्चेंजवर हल्ला करणाऱ्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला अमेरिका आणि ब्रिटनने आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाच्या यादीत समाविष्ट केलंय. असं सहा विविध गट या भागात आहेत. \n\nपत्रकार आणि मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या गटांसाठी बलुचिस्तान एक आव्हानात्मक भाग आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तानी लष्कराने या भागात मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचं उल्लंघन हनन आणि उल्लंघन केल्याचा आरोप झालाय. पण पाकिस्तान सरकारने अनेकदा हे आरोप फेटाळून लावले आहेत. \n\nजोपर्यंत इस्लामाबाद आणि बलुच फुटिरतावाद्यांमध्ये समझोता होत नाही तोपर्यंत या भागातला तणाव आणि हिंसाचार कायम राहील असं जाणकारांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... \n\nलॉकडॉऊन शिथील का केले ?\n\nलॉकडाऊन किती दिवस ठेवणार? आर्थिक बाबीही आपल्यासमोर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत मी एक वाक्य वापरलं. ते त्यांनाही आवडलं. 'जर लॉकिंग हे सायन्स असेल तर अनलॉकिंग हे एक आर्ट आहे.' आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे. \n\nआपण टप्प्याटप्प्याने अनलॉक करत आहोत. सगळं एकदम सुरू केलेले नाही. \n\nउत्तर मुंबईत केसेस वाढल्यामुळे पुन्हा लॉकडॉऊन करावा लागला. त्याप्रमाणे हे सगळं आपल्याला रिजन वाईज करावं लागेल. हे नित्याचे होईल. \n\nलॉक-अनलॉक हे रुटीन होईल का? \n\nसमाज स्वत:च्या सवयी कशा बदल... उर्वरित लेख लिहा:","targets":"त तथ्य आहे ? \n\nआयुर्वेदाच्या औषधात तथ्य आहे. पण ती कशी वापरायची हा मुद्दा आहे. ही औषधं अॅलोपथीला पर्याय म्हणून नव्हे तर पूरक म्हणून वापरावी. \n\nयापुढील नियोजन काय ? \n\nजगाची आकडेवारी पाहिली तर भारतात एवढी लोकसंख्या असून पाश्चात्य देशात जितके मृत्यू झाले तितके भारतात झाले नाही. भारतात तरुणांची संख्या अधिक आहे. भारतात आलेला व्हायरस वेगळ्या प्रकारचा असण्याची शक्यता आहे. \n\nकोरोना व्हायरसची लागण होण्याची शक्यता असलेल्या वृद्धांसाठी काम करायचे नियोजन आहे. \n\nज्यांना मधुमेह, हायपरटेंशन आहे अशा वृद्ध व्यक्तींना वेगळं काढावं लागेल. आपल्याकडे फिल्ड हॉस्पिटल्स आहेत, जिथे बेड्स रिकामे आहेत. तिथे वृद्धांना हलवण्यात येईल. यामुळे वृद्धांना कोरोनापासून सुरक्षा मिळेल. हे काम आपल्याला करावं लागेल. \n\nकोरोना आपल्या आयुष्यातून जाईल का? \n\nमी खोटं आश्वासन देणार नाही. काही गोष्टी मानवी वस्तीतून जाणाऱ्या नसतात. पण आपण योग्य काळजी घ्यायला हवी. डॉक्टरांचा सल्ला घेत राहिलो तर कोरोना आपलं जीवन उद्ध्वस्त करू शकणार नाही. \n\nकोरोना प्रत्येकाला होईल का ?\n\nलस आल्यानंतर काही प्रतिबंधात्मक गोष्टी करता येतील. कोरोना झाला तर शरीरात अँटीबॉडीज नैसर्गितरीत्या तयार होतील. त्यामुळे पुन्हा कोरोना होण्याची शक्यता कमी होईल. \n\nएकदा कोरोना झालेल्या व्यक्तीला पुन्हा कोरोना होतोय का?\n\nकाही केसेस अशा आहेत. कोरोनाचे उपप्रकार आहे. कोरोनाचा एखादा काटा ग्लायकोप्रोटीन आहे. असे अनेक उपप्रकार आहेत. त्यामुळे एका उपप्रकाराचा कोरोना झाला तर दुसऱ्या उपप्रकाराचा होणार नाही याची खात्री नाही. आमच्याकडे काही प्रमाणात अशा केसेस आल्या आहेत. \n\nशाळा सुरू करण्याबाबत काय सल्ला द्याल ? \n\nशाळा आणि शिक्षण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मुलांना शाळेत बोलवलं तर ते एकत्र जमणार. मस्ती करणार, एकमेकांच्या जवळ जाणार. त्यामुळे रूग्णसंख्या कमी होईपर्यंत शाळा सुरू करू नयेत.\n\nआपल्या आयुष्यातून कोरोना जाणार नाही. आपल्याला कोरोनाला स्वीकारुन आयुष्य जगावं लागणार आहे. पण कोरोना आपलं जीवन उद्ध्वस्त करणार नाही याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... \n\nवर उल्लेख केलेली काही मोजकी उदाहरणं आहेत. या अॅपच्या सापळ्यात असे अनेकजण अडकलेत. जे लोक सुशिक्षित आहेत आणि मोबाईल हातळण्याची बऱ्यापैकी जाण आहे, असे लोक गरजेच्या वेळी पैशांसाठी अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतात. मात्र, वेळेत कर्ज फेडता आलं नाही की या कंपन्या प्रचंड मानसिक छळ करतात.\n\nअव्वाच्या सव्वा व्याज\n\nबँक किंवा इतर कुठल्या वित्तीय संस्थेतून कर्ज घेताना 100 रुपयांमागे साधारणतः महिन्याला एक ते दीड रुपये व्याज आकरलं जातं. व्याजदर कर्जाच्या रकमेवर अवलंबून असतात. \n\nबरेचदा ही रक्कम कर्जाच्या एक टक्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"असतो. \n\nहे सगळं खोटं, बनावट असतं. अशा प्रकारच्या नोटिसा ग्राहकाचे नातेवाईक आणि मित्रांनाही पाठवल्या जातात. या सर्व प्रकाराची कुठलीही कल्पना नसणारे नोटिशींमुळे घाबरून जातात. \n\nप्रतिष्ठेला धक्का\n\nअॅपवरून कर्ज घेतल्यानंतर ठराविक कालावधीत परतफेड करावी लागते. अन्यथा ज्या दिवशी मुदत संपणार असते त्याच दिवशी सकाळी 7 वाजेपासून अॅपच्या कॉल सेंटरवरून सतत फोन येतात. यात ग्राहकांना धमकावलंही जातं. \n\nडेडलाईन संपून एक दिवसही जास्त झाला की कंपनीकडून 'भीक मागा पण आजच्या आज कर्ज फेडा', अशाप्रकारे अत्यंत खालच्या पातळीच्या भाषेत बोललं जातं. \n\nऑनलाईन व्यवहार\n\nमानसिक जाचाचा हा पहिला टप्पा असतो. पुढच्या टप्प्यात ते तुमच्या मोबाईलमधून मिळालेल्या तुमच्या सर्व कॉन्टॅक्सना म्हणजेच तुमच्या नातलगांना, मित्रमंडळींना फोन करतात. अमुक-अमुक व्यक्तीने रेफरंस म्हणून तुमचा नंबर दिला आहे आता तुम्हालाच कर्ज फेडावं लागेल, असं सांगतात. यामुळे अर्थातच वैयक्तिक संबंध दुरावतात. \n\nआणि कर्ज वसुलीचा शेवटचा उपाय म्हणजे ते एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करतात. यात तुमच्या मोबाईलमधून मिळालेले तुमच्या नातलगांचे, मित्रमंडळींचे फोन नंबर अॅड करतात आणि कर्ज घेताना तुम्ही जो फोटो देता तो फोटो, तुमच्या नाव आणि पत्त्यासह या ग्रुपवर शेअर करत 'अमुक-अमुक व्यक्ती चिटर आहे' किंवा 'ही व्यक्ती पैसे घेऊन फरार झाली आहे', असे मेसेज टाकतात. इतकंच नाही तर तुम्ही सर्वजण 100-100 रुपये देऊन कर्जाची परतफेड करा, असेही मेसेज असतात. \n\nकविता म्हणतात, \"आम्ही कर्जाची परतफेड करणार नाही, असं आम्ही कधीच म्हटलेलं नाही. माझा एक छोटासा व्यवसाय आहे. कोरोना काळात मला इच्छा नसूनही कर्ज उचलावं लागलं. किमान बँकेत जायला एक तास लागेल, एवढंही ते ऐकून घ्यायला तयार नसतात. तुम्ही स्त्री आहात ना? तुम्हाला मुलं-बाळं असतील. एखाद्या पुरूष मंडळीला बँकेत पाठवून पैसे जमा करा, अशा असभ्य भाषेत उत्तर दिलं जातं.\"\n\nत्यांना कॉन्टॅक्ट नंबर कसे मिळतात?\n\nस्मार्टफोनवर कुठलंही अॅप डाऊनलोड करताना ते काही विशिष्ट परवानग्या मागतं. सामान्यपणे अॅप डाऊनलोड करताना कुठलीही परवानगी विचारली की लोक OK बटण दाबतात आणि परवानगी देऊन टाकतात. मात्र, परवानगी देताना आपण त्या अॅपला आपल्या मोबाईलमधले फोटो आणि कॉन्टॅक्ट नंबरचा अक्सेस देत असतो. \n\nम्हणजेच ज्या कंपनीचं अॅप आहे ती कंपनी आपल्या मोबाईलमधले फोटो आणि आपले कॉन्टॅक्ट नंबर पाहू शकते आणि..."} {"inputs":"... \n\nशरद पवारांनी सगळ्या देशाआधी राज्यात महिला धोरण निश्चित केलं, महिलांना स्थानीय स्वराज्य संस्था आणि पंचायतीत राखीव जागाही दिल्या. पण पक्षात महिलांचं स्थान उंचावण्यात त्यांना यश आल्याचं दिसत नाही. आज त्यांच्या पक्षात सुप्रिया सुळेंना मानाचं स्थान आहे, पण त्या पवारांच्या कन्या नसत्या तर ते त्यांना मिळालं असतं का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. कारण सर्वच पक्षांमध्ये पुरुषी सरंजामशाहीचं थैमान आहे.\n\nप्रतिभा पाटील\n\nमहिलांना समान संधी देण्याबाबत राज्यातल्या विरोधी पक्षांची स्थितीही फारशी भूषणावह नाही. शिवस... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेल, पण प्रत्यक्ष व्यवहारात स्त्रीचं दुय्यम स्थान कायम ठेवेल. जोतिबा-सावित्रीचा समान हक्काचा वारसा इथल्या एकाही समाज घटकाने उचललेला दिसत नाही. \n\nब्राह्मणांनी आगरकर-कर्व्यांना झिडकारलं, मराठ्यांनी जिजाऊ-ताराराणींशी प्रतारणा केली. मराठा मोर्चामध्ये मुलींना अग्रभागी ठेऊन आकर्षक प्रतिमा निर्माण करता येते, समता नाही. याच पुरुषी सत्तेचं अंधानुकरण बहुजन आणि दलितांनी केलं आहे. \n\nमहाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात आजही महिलांना त्यांचा हक्काचा वाटा मिळताना दिसत नाही. मुली शिकू लागल्या, पण पुरुषांच्या करड्या नजरेतून त्या सुटलेल्या दिसत नाहीत. महाराष्ट्रातल्या स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी आणि आंतरजातीय प्रेमकरणातून होणाऱ्या मुलींच्या हत्या यांची आकडेवारी पाहिली की इथल्या बुरसटलेल्या समाजमनाचं खरं प्रतिबिंब दिसतं.\n\nमहिला धोरणाचं काय झालं?\n\n1994मध्ये महाराष्ट्रात महिला धोरण स्वीकारण्यात आलं. राजकारणात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून तेव्हापासून 'महिला राजसत्ता आंदोलन' काम करत आहे. पंचायत पातळीपासून महिला नेतृत्वाच्या प्रशिक्षणाचं काम ही संस्था करते. या संस्थेतले एक नेते भीम रास्कर यांचा या संदर्भातला अनुभव बोलका आहे. \n\nते म्हणतात, 'राज्याने महिला धोरण मंजूर केलं, पण समाजाची मानसिकता काही बदलली नाही. महिला शिकताहेत, पुढे जाताहेत, स्वत: ते दुय्यम स्थान नाकारताहेत. पण पुरुषांना हे पचवणं अवघड जातंय. राखीव जागांमुळे पुरुषांच्या या असुरक्षिततेत भर पडलीय. त्याला महिला या आपल्या स्पर्धक वाटू लागल्या आहेत.' आपल्या राजकीय पक्षात लोकशाही नाही याकडेही भीम रास्कर लक्ष वेधतात. \n\nविशेष म्हणजे, 24 वर्ष महिला धोरण राबवणाऱ्या महाराष्ट्राने 2014च्या लोकसभा निवडणुकीत फक्त 14 महिलांना उमेदवारी दिली आणि याच वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत 288 सदस्यांच्या विधानसभेत केवळ 20 महिला आमदार म्हणून निवडून आल्या. विधानसभेतील आजवरची ही महिलांची सर्वोच्च संख्या असंही सावित्रीच्या या भूमीत अभिमानाने सांगितलं गेलं!\n\nपुरुषी हुकूमशाहीच्या या वातावरणात महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री होणार कसा? झाला तरी टिकणार कसा? जिथे महिला सरपंचाचं जगणं असह्य केलं जातं, तिथे महिला मुख्यमंत्री पुरुषांच्या हातातलं बाहुलं बनण्यापलिकडे काय करू शकणार? तेव्हा जय जिजाऊ, जय सावित्री अशी घोषणा देणंच आपल्या हाती आहे!\n\n(या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे..."} {"inputs":"... \n\nसंसर्गापासून वाचण्याचा दुसरा एक प्रभावी उपाय म्हणजे स्वतः प्रयत्न करत राहणं. \n\nकोरोनाचं अगदी समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ज्यांना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे, त्यांचा बचाव कसा करता येईल, याला प्राधान्य देणं. \n\nवाढतं वय आणि आरोग्य सुविधांचा अभाव या अशा दोन गोष्टी आहेत, ज्यामुळे कोव्हिड-19 जीवघेणा ठरु शकतो. \n\nयुनिव्हर्सिटी ऑफ एडिनबरामधील प्रोफेसर मार्क वुलहाऊसनं सांगितलं, की नैसर्गिकदृष्ट्या विचार करायचा झाल्यास आपल्यापैकी 80 टक्के लोकांसाठी हा व्हायरस खरंच खूप वाईट आहे. यामुळे खरंच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सुरू आहे. जर चाचणीतून तुम्हाला संसर्ग झाल्याचं समोर आलं आणि व्हायरसला मारणाऱ्या अँटीबॉडीही तुमच्या शरीरात तयार असतील तर तुम्ही तुमचं दैनंदिन आयुष्य जगू शकतात. \n\nयामध्ये अनेक वैज्ञानिक चिंताही आहेत. पण आपल्याकडे आताच्या घडीला अँटीबॉडींबद्दल सांगणारी योग्य चाचणी नाहीये. आणि आपल्याला हेही माहीत नाही, की जर अँटीबॉडीनं तुम्हाला आजारी पडल्यापासून वाचवलं नाही, तर त्या अँटीबॉडी त्या व्हायरसला इतरांमध्ये पसरण्यापासून रोखू तरी शकतो का?\n\nकाय असेल सर्वाधिक फायदेशीर?\n\nप्रोफेसर फर्गुसन यांच्या मते मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्बंध हटवायला सुरुवात होईल. मात्र आपण व्हायरसचा संसर्ग रोखण्यात किती प्रमाणात यशस्वी होतोय, यावरही हा निर्णय अवलंबून असेल. \n\nव्हायरसचा प्रादुर्भाव शक्य तितका कमी केल्यानंतरच आपण हे ठरवू शकतो, की त्याचा पुन्हा संसर्ग होण्याची शक्यता आपण कमी केली आहे, की नाही. जर असं नाही झालं तर लॉकडाऊन लांबू शकतो. \n\nजर आपण आधीच लॉकडाऊन हटविण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर मोठ्या संख्येनं रुग्णांची संख्या समोर आली तर अजूनच गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. \n\nजर यावर लस शोधण्यात आली, तर मात्र चित्र बदलेल. जर लोकांना लस देऊन त्यांची या विषाणूविरोधात लढण्याची प्रतिकारक्षमता वाढवली तर सोशल डिस्टन्सिंगची आवश्यकता उरणार नाही. मात्र त्यासाठी एका वर्षापेक्षा जास्त काळ लागेल.\n\nजर आपल्याला नजीकच्या काळात लस बनविण्यात कोणतंही यश नाही मिळालं तर 'हर्ड इम्युनिटी' ची शक्यता वाढू शकते. जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांना (जवळपास 70 टक्के) विषाणूचा संसर्ग झाला आणि मग व्हायरसचा प्रादुर्भाव अधिक वाढणारच नाही, तेव्हा ही हर्ड इम्युनिटी' कामी येते.\n\nयेत्या काळात आपण सामान्य आयुष्य जगायला लागू ही आशा करायला हरकत नाही, पण सध्या तरी आपण अंधारातच चाचपड आहोत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... \n\nसरकार डेथ रेट सुद्धा लपवतंय. \n\nकोव्हिड योद्धे\n\nप्रश्न: तुम्ही म्हणताय सरकार डेथ रेट लपवतंय? ते आकडे कमी करून सांगतायत? कारण सरकारकडून दररोज येणाऱ्या अहवालात मृत्यांचा आकडा आणि मृत्यूदर दोन्ही दिलेले असतात.\n\nनवनीत राणा: हो ते 100% तसं करत आहेत. कोरोनाचं गांभीर्य वाढतंय. गरीबांना महागडी औषधं घेता येत नाहीत. आम्ही रेमडेसिव्हिर चढ्या किमतीने घेतलंय. गरीब रुग्णांना सरकारी दवाखान्यातून 4 दिवसांत सोडलं जातं आणि नंतर त्यांचा मृत्यू झाल्यास त्याची कोव्हिड मृत्यू अशी नोंद केली जात नाही. \n\nप्रश्न: तुम्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"न पक्ष एकत्र येऊ शकतात तेव्हा काहीही शक्य आहे. त्यात काहीही शंका नाही. \n\nप्रश्न: चित्रपट सृष्टी आणि ड्रग्जचा संबंध नेहमी का जोडला जातो?\n\nनवनीत राणा: जिथे पैसा असतो, नाव-प्रसिद्धी असते तिथे ड्रग्ज आहेतच यात काही दुमत नाही. आम्ही काम करायचो तेव्हाही रेव्ह पार्ट्या चालायच्या. मोठे डिरेक्टर, निर्माते ज्यांच्याकडे करोडो-अब्जावधी रुपये आहेत त्यांचीच नावं यात येतात. मधल्या स्तरातले लोक जे आहेत ज्यात असिस्टंट दिग्दर्शक येतात, इतर अभिनेते येतात, प्रॉडक्शनमधील लोक यांची नावं कधीही पुढे येत नाहीत. क्रिकेटमध्येही अशी काही प्रकरणं घडली. आज हा ड्रग्जचा मुद्दा का एवढा गाजतोय? ड्रग्ज काही आज नाही आले महाराष्ट्रात, बॉलिवूड किंवा कोणत्याही इंडस्ट्रीत तो आज नाही आलेला. आज याची इतकी चर्चा का होतेय? हा फक्त महाराष्ट्र सरकारचा इतर मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष वळवण्यासाठीचा प्रयत्न आहे, महाराष्ट्र सरकार यावर पूर्ण जोर लावतंय. \n\nप्रश्न: अनेकांचा आरोप हा आहे की कंगना राणावत भाजपच्या बाजूने बोलतायत आणि भाजपलाच कोरोना वरून लक्ष याकडे वळवून सरकारला अडचणीत आणण्याचा.\n\nनवनीत राणा: कंगना राणावतने महाराष्ट्राबद्दल जे विधान केलं त्याचा विरोध मी केलाय. महाराष्ट्राबद्दल कुणी अपमानकारक बोललं नाही पाहिजे. असं बोलणाऱ्या व्यक्तीचे डोळे काढून देण्याची ताकद महाराष्ट्राच्या लोकांमध्ये आहे. पण एक राज्यसभेचा सदस्य एका बाईला शिवीगाळ करत असेल तर त्याचं समर्थन आपण कसं करायचं?\n\nकंगना राणावतने बोलताच तात्काळ तिचा बंगला तोडण्याची कारवाई केली गेली. मग कायदा कुठे गेला? राज्यसभेचे सदस्य आहात आणि तुम्ही बाहेर येऊन मीडियामध्ये शिवीगाळ करता याचं एक बाई म्हणून मी समर्थन कसं करणार? \n\nप्रश्न: हे सगळं सूडापोटी केलं जातंय?\n\nनवनीत राणा: तेवढंच केलं जातंय. कुणी त्यांच्याबद्दल बोलला म्हणून त्याला शिवीगाळ करणं, त्याचं घर तोडणं हे सगळं का? \n\nप्रश्न: जया बच्चन यांनी राज्यसभेत म्हटलं होतं की काही लोकांच्या कृत्यांमुळे सगळ्या बॉलिवूडला बदनाम करू नये. तुम्ही त्यांच्याशी सहमत आहात का?\n\nनवनीत राणा: मी या भावनेशी सहमत आहे. काही मोजक्या लोकांबद्दल आपण बोलतोय. ड्रग्ज सेवन करणं ही चांगली गोष्ट नाहीय. आणि हे ड्रग्ज कुठून येतायत याबद्दल कुणीच बोलत नाहीय. हे कसे पाकिस्तानातून पंजाबात येतात कसे बॉलिवूड, मुंबई या सगळ्यावर हे ड्रग्ज भारी ठरतात याबद्दल कुणीच बोलत नाहीय. कुठून इतकं प्रेशर येतं..."} {"inputs":"... \n\nज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"2019 ला महाविकास आघाडीचं सरकार आलं. त्यावेळीही काँग्रेसकडून बोलणी आणि चर्चा करण्यासाठी अहमद पटेलच पुढे होते. त्यांनी आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकार स्थापनेबद्दल माहितीही दिली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं वजन कायम राहिलं.\"\n\nमुख्यमंत्री ठरवण्यात भूमिका\n\nअहमद पटेल यांनी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यात मोलाची भूमिका पार पडली आहे. तसंच आघाडी सरकारमध्येही काँग्रेसकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"राणेंना महसूलमंत्रिपद देण्यात आलं होतं.\n\nअहमत पटेल यांची कार्यपद्धती\n\nअसं सांगितलं जातं अहमद पटेल काँग्रेसच्या त्या कार्यकर्त्यांना ओळखायचे, ज्यांची नावं जास्त लोकांना माहिती नव्हती.\n\nज्येष्ठ पत्रकार अदिती फडणीस यांनी राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस आपल्या लेखामध्ये म्हटल्याप्रमाणे, अहमद पटेल यांना भेटणार आहे, ती व्यक्ती काय बोलेल याचा ते अंदाज घेत. त्यांची पार्श्वभूमी काय आहे, याची माहिती ठेवत. यामुळेच पक्षात त्यांचं स्थान वेगळं होतं.\n\nते रात्री उशिरापर्यंत काम करत बसायचे. कोणत्याही वेळी रात्री एखाद्या काँग्रेस कार्यकर्त्याला फोन करून ते एखादं काम सोपवायचे.\n\nअत्यंत नियोजनबद्धरित्या ते काम करायचे. त्यांचा एक फोन सतत त्यांच्या जवळ असायचा. हा नंबर कुणाकडेच नव्हता. त्यावर फक्त 10 जनपथवरून फोन यायचे.\n\nपण काँग्रेसमध्ये दुसरं मुस्लीम नेतृत्व तयार झालं नाही, यावरून अहमद पटेल यांच्यावर टीकाही झालेली आहे. सलमान खुर्शीद यांना काँग्रेसमध्ये मुस्लीम नेता म्हणून ओळख मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला होता. यावरून हे लक्षात येऊ शकतं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"... ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.\n \n\n\n स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\n \n\n\n 11: 30 IST ला शेवटचं अपडेट\n \n\n\n\n\n\n\n\n\n\nतरीही, आपल्या मध्यमवर्गीय पाठीराख्यांचे मनोरंजन करण्यासाठी पंतप्रधान तिसर्‍यांदा बोलले. नऊ मिनिटांच्या अंधारात प्रतीकात्मक दीपप्रज्वलन! देशाच्या सरकारच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सोडाच, पण सरकारी डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांचे पगार किंवा त्यांच्या नियमित नेमणुका यासारख्या कायमस्वरूपी आणि दीर्घकालीन उपायांची चर्चा देखील आपण करीत नाही आणि देणग्या आणि निधीच्या भावनिक कोलाहलात शासनव्यवहार म्हणजे हे दीर्घकालीन उपाय असतात हे आपण सहजपणे विसरून जातो. \n\nएकदा फंड तयार केला, की एकीकडे फुटकळ नटनट्यांच्या देणग्यांची चर्चा होते आणि सगळी राज्ये त्यातून जास्त वाटा मागतात, मग त्यात आपसूकच आरोग्य धोरण, संरचनात्मक तरतुदी हे मुद्दे मागे पडतात. \n\nइतकंच काय, पण फंड का असा प्रश्न कोणीच विचारात नाही. कायम स्वरूपी कोश का नाही, त्यासाठी कर का नाही, हे प्रश्न फंड उभा करण्याच्या उत्सवी उपक्रमात विसरून जाण्याची सोय होते. \n\nमग केंद्र सरकार काय करते आहे? \n\nतर, केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या मदतीने मागच्या दाराने सेन्सॉरशिप आणून फक्त सरकारी माहितीच माध्यमांनी वापरावी असा प्रयत्न करते, सरकारी डॉक्टरांच्या व्हॉटसप ग्रुप्सच्या 'admin' चे नंबर कळवा असा फतवा आरोग्य मंत्रालय काढते आणि मानव संसाधन मंत्रालय बंद शाळांना त्यांच्या विद्यार्थ्यांनी घरी अंधारात दिवे लावले की नाही याचे अहवाल पाठवायला सांगते! \n\nया कुचंबणा करणार्‍या, नियोजनशून्य आणि नाट्यमयतेने भारलेल्या राष्ट्रीय प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर आताच्या संकटात काहीशा आश्चर्यकारकपणे जर कोणी या संकटातले राजकीय नायक म्हणून उदयाला येत असतील तर तो मान राज्य सरकारांना आणि अनेक मुख्यमंत्र्यांना जातो. \n\nराज्य सरकारं ही थेट लोकांच्या संपर्कात येणं आताच्या संकटात अपरिहार्य आहे. कारण शेवटी विषाणू-बाधित व्यक्ती सापडल्या की त्यांच्यावर इलाज करणे, त्यांच्या संपर्कात आलेले इतर लोक शोधून काढणे, त्यांचे विलगीकरण करणे, आणि लॉकडाउनची अंमलबाजवणी करणे, त्यासाठी पोलीस यंत्रणा आणि सर्व प्रशासकीय यंत्रणा राबवणे, हा सगळा महाकाय आणि अति-गुंतागुंतीचा पसारा राज्यांच्या गळ्यात येऊन पडला आहे. \n\nकेरळमध्ये कोरोनाची तपासणी करण्यासाठी STD बूथच्या धर्तीवर 'कियोस्क' उभारले.\n\nआरोग्य सेवा पुरवणे, बाधितांचे पुनर्वसन करणे, लोकांना घरात डांबून ठेवणे, या सगळ्या बिन-नाटकी कामामंध्ये चिकाटी लागते आणि शिवाय त्यात धोका आहे तो जनतेच्या नाराजीचा. या संकटाच्या काळात भरतात जो जादूचा खेळ चालला आहे तो असा की जादूगाराच्या बंद मुठीतून अधूनमधून नवनव्या प्रतीकांचे ससे उड्या मारून बाहेर येणार, लोक टाळ्या वाजवणार, पण..."} {"inputs":"... आकडे - अंतिम अपडेट\n \n १ डिसेंबर, २०२०, १:५९ म.उ. IST\n \n\n\nकोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांतील आकडेवारी- \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nडॉ. स्मृती यांना उपचारांसाठी मुंबईच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मुलं आणि आई-वडील घरीच होते.\n\n\"मी पाच दिवस रुग्णालयात होते, पण खूप बेचैन होते. आई माझ्या दोन जुळ्या मुलांची काळजी घेत होती. मला माझ्यापेक्षा जास्त काळजी घरच्यांची होती. डॉक्टर असल्याने स्वत:ची काळजी घेणं शक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेपणा मी अनुभवलाय. कोरोनाग्रस्त रुग्ण म्हणून मी जगलेय आणि डॉक्टर म्हणून जगतेय. मी दोन्ही दिवस पाहिले आणि अनुभवले आहेत. कोरोनाने या कठीण काळात माणूस म्हणून जगायला शिकवलं आहे. डॉक्टर रुग्ण आणि कुटुंबीय यांच्यातील एकमेव दुवा आहे. हा दुवा नसेल तर रुग्ण एकटे पडतील,\" असं डॉ. वाजपेयी म्हणतात.\n\nICUला रुग्णांच्या आयुष्यातील शेवटचा टप्पा म्हटलं तरी अयोग्य ठरणार नाही. काही रुग्ण कोरोनावर मात करून कुटुंबाकडे परततात. तर काहींची जीवनयात्रा इथे संपते. \n\nडॉ. स्मृती सांगतात, \"रुग्ण म्हणजे डॉक्टरचं दुसरं कुटुंबच. पण कोरोना ICU किंवा वॉर्डमध्ये काम करताना हृदय, भावना मागे ठेवून काम करावं लागतं. वॉर्डमध्ये भावनांना थारा नाही. इथे काही रुग्ण बरे होतात, तर काहींचा जीवनप्रवास संपतो. डॉक्टर प्रत्येकाला जीवाची पर्वा न करता वाचवण्याचा प्रयत्न करतो.\" \n\n1 जुलै हा डॉक्टरांचा सन्मान करण्याचा करण्याचा दिवस. एक डॉक्टर म्हणून डॉक्टरांवर होणाऱ्या आरोपांबाबत तुमचं मत काय? या प्रश्नावर बोलताना त्या म्हणतात, \"डॉक्टर मुद्दाम लोकांचा जीव धोक्यात आणत नाहीत. लोकांचे प्राण वाचावेत यासाठी प्रयत्न करतात. मात्र लोक विसरतात डॉक्टरही सामान्य व्यक्तीच आहेत. लोकांच्या डॉक्टरांकडून खूप अपेक्षा असतात. पण डॉक्टरांना लोकांकडून काय मिळतं? लोक डॉक्टरांशी खूप कठोर वागू लागलेत याचं वाईट वाटतं.\" \n\n\"आठ-दहा तास पीपीई किटमध्ये राहणं सोप नाही. अन्न, पाण्याशिवाय काम करावं लागतं. ज्युनिअर डॉक्टरांसाठी हा काळ फार महत्त्वाचा आहे. मी त्यांना नेहमी सांगते, स्वत:वर विश्वास ठेवा.\" \n\nआपल्या कुटुंबीयांबाबत त्या सांगतात, \"मी घरीच राहते मुलांसोबत, कुटुंबासोबत. मुलांशिवाय तुम्ही राहू शकत नाही. मुलांना सोडून दूर राहणं मला पटत नाही. मुलांनाही आई-वडिलांची गरज असते. त्यांच्या मनातही भीती असते. त्यांना फक्त सांगता येत नाही. त्यामुळे मुलांपासून दूर राहणं योग्य नाही. हो, एक मात्र खरं - योग्य काळजी घेतली पाहिजे.\" \n\n\"माझ्या कुटुंबाने मला दिलेली साथ, त्यांचा पाठिंबा, माझ्यावरचा विश्वास यामुळे हे सर्व शक्य झालं. माझ्या कुटुंबाने मला कधीच थांबवलं नाही, त्यामुळेच मी पुन्हा नव्या उमेदीने कोरोनावॉर्डमध्ये परतले आहे.\" \n\nहेही नक्की वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"... ही बातमी वाचून मिळवू शकता.\n\nतसंच खडसेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सतत आरोप केलेत. अशा परिस्थितीत स्थानिक नेते मानतील? बरं, शरद पवारांनी मध्यस्ती केली तरी, स्थानिक समीकरणं जुळतील? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याने अद्याप खडसेंचा प्रवेशाला मुहूर्त मिळत नव्हता, असं राजकीय जाणकार म्हणतात.\n\n2. स्थानिक राजकीय समीकरण \n\nएकनाथ खडसे उत्तर महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडेंनंतर राज्यातील ओबीसी समाजाचा एक राज्यव्यापी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"2014 मध्ये टोकाला गेला. शिवसेनेसोबतची युती तोडण्याची घोषणा करण्यासाठी एकनाथ खडसेंनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पुढाकार घेतला होता. \n\nएकनाथ खडसे यांच्यावर शिवसेना का नाराज आहे, हे सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी तुम्ही बीबीसी मराठीने केलेली 'एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यावरून शिवसेनेमध्ये नाराजी का?' ही बातमी वाचू शकता.\n\n4. मंत्रिपदावरून मतभेद\n\nएकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्यास, त्यांना नेमकी काय जबाबदारी मिळणार, याबाबतही तर्कवितर्क लढवले जात आहे. \n\nखडसे यांना महत्त्वाचं मंत्रिपदसुद्धा मिळू शकतं, अशीही चर्चा आहे. याविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारले असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला. खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही ऑफर दिली नसल्याची माहिती प्रवक्ते नवाब मलिक यांनी पूर्वी दिली होती. \n\nया प्रतिक्रियांनंतर दोन-चार दिवसांतच खडसे राष्ट्रवादीत दाखल झाले. मग अशा प्रकारे खडसे यांचा पक्षप्रवेश लपवण्यामागे काय कारण असावं?\n\nखडसे महाराष्ट्रातील राजकारणात एक मोठं नाव आहे. खडसेंची राजकीय कारकिर्द खूप मोठी आहे. संघटना आणि मंत्री म्हणून प्रशासकीय कामांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे. उत्तर महाराष्ट्रात ओबीसी समाजाचा मोठा नेता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे त्यांना पक्षात योग्यरित्या सामावून घेणं राष्ट्रवादी काँग्रेससमोर एक मोठं आव्हान आहे.\n\nखडसेंना संघटनेत जबाबदारी द्यावी का मंत्रिमंडळात स्थान द्यावं, याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. खडसेंबाबत विविध फॉर्म्युल्यावर पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या माहितीनुसार, खडसेंच्या संभाव्य प्रवेशाबाबत पक्षात चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा जळगावातील नेत्यांसोबत खडसेंच्या बाबतीच चर्चा केली आहे.\n\nखडसेंच्या प्रवेशापूर्वीच बीबीसी मराठीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांना याबाबत विचारलं होतं. त्यावेळी नाव न सांगण्याच्या अटीवर म्हणाले होते, \"खडसेंचा प्रवेश निश्चित झाला. पण, प्रश्न आहे त्यांना पक्षात सामावून कसं घेणार याचा. खडसे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांना पक्षात स्थान कसं द्यायचं याबाबत विचार सुरू आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"... \"अ कॅटरबरी टेल\" या चित्रपटांची निर्मिती केली होती.\n\n\"अ मॅटर ऑफ लाइफ एन्ड डेथ\" रिलीज झाल्यानंतर त्याच वर्षी, त्यांची निवड रॉयल फिल्म परफॉर्मन्ससाठी करण्यात आली.\n\n\"ब्लॅक नार्सिसस\" या चित्रपटाचं शूटिंग भारतात फार खार्चिक आणि आव्हानात्मक असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला.\n\nब्रिस्टल युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर सारा स्ट्रीट यांच्या माहितीनुसार, \"पॉवेल यांनी या गोष्टीकडे सकारात्मक नजरेने पाहिलं. स्टुडिओत चांगला चित्रपट निर्माण करता येईल असं त्यांना वाटलं. हिमालय पर्वत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्य\n\n1970 मध्ये या चित्रपटाची पुन्हा समीक्षा करण्यात आली. आता या चित्रपटाला क्लासिक म्हणून ओळखलं जातं.\n\nस्कॉर्सेजी यांना लहानपाणापासूनच पॉवेल आणि प्रेसबर्गर यांच्या चित्रपटांविषयी प्रेम आहे. ते सांगतात, चित्रपटाच्या सुरूवातीला दि आर्चर्सचा लोगो पाहिल्यानंतर आता सर्वांना काहीतरी खास पहाण्यासाठी मिळणार अशी माझी धारणा होती. \n\nस्कॉर्सेजी यांनी एका डीव्हीडी रिलीजच्या ऑडियो कॉमेंन्ट्रीमध्ये \"ब्लॅक नार्सिसस\" पहिली इरॉटिक स्टोरी आहे असं म्हटलं होती. \n\nज्यांना या चित्रपटाविषयी शंका आहे, त्यांनी चित्रपटाचा शेवटचा सीन पाहायला हवा. ज्यात सिस्टर क्लोडग कामोत्तेजनेने प्रेरित झालेल्या सिस्टर रूथच्या खोलीत जाते. ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये असते.\n\nसिस्टर रूथ ओठांवर लिपस्टिक लावत असते आणि ते लावत असताना ती सिस्टर क्लोडगला टोमणा मारते. \n\nया दृश्यांना क्लोजअपमध्ये चित्रित करण्यात आलं आहे. या दृश्यात कुठेही नग्नता किंवा अश्लीलता नाही पण तरीदेखील ते दृश्य कामोत्तेजक आहे असं अनेकांना वाटलं होतं. अमेरिकेत हा सीन देखील कापण्यात आला होता. \n\nस्ट्रीट पुढे सांगतात, \"लिपस्टिकचं दृश्य विश्वास ठेवता न येणारं आहे. ही दृश्यं कामोत्तेजना वाढवणारी आहेत.\"\n\nटीव्हीसाठी बनवण्यात आलेल्या भागामध्ये हे दृश्य दाखवण्यात आलं आहे. कोए सांगतात, \"ज्यांना हा चित्रपट आवडला. त्यांना काही गोष्टी नक्कीच पाहायच्या असतील. \"\n\nआर्टर्टन सिस्टर क्लोडग तर, सिस्टर रूथ यांची भूमिका फ्रॅकोसी यांनी साकारली आहे.\n\nनवीन युगासाठी \"ब्लॅक नार्सिसस \"\n\nही मिनी सिरीज पॉवेल आणि प्रेसबर्गर यांच्या चित्रपटांना श्रद्धांजली आहे. या चित्रपटात ब्रिटीश साम्राज्याचं पतन होण्याच्या दृश्यांना अधिक दाखवण्यात आलं आहे.\n\nसिस्टर ब्लॅंच यांची भूमिका पॅट्सी फेरान, फुलांसाठी वेडी असलेल्या सिस्टर फिलिप्पाची भूमिका कॅरेन ब्रायसन यांनी साकारली आहे.\n\nमिस्टर डीनच्या भूमिकेत एलेसांद्रो निवोला आहेत. त्यांच्या पत्नी एमिली मॉर्टिमर 2010 मध्ये स्कॉर्सेस यांचा सायकॉलॉजीकल थ्रिलर \"शटर आयलॅंड\" मध्ये काम करत होत्या. त्यावेळी त्यांनी एमिली यांना हा चित्रपट पहाण्यासाठी सांगितला होता.\n\nनिवोला यांनी बीबीसी कल्चरशी बोलताना सांगितलं, \"शटर आयलॅंडला ते ज्या पद्धतीने चित्रित करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामागे \"ब्लॅक नार्सिसस \" एक प्रेरणा होती. चित्रपटाच्या सर्व कलाकारांनी हा चित्रपट पहावा अशी त्यांची भावना होती. \"\n\n\"मला..."} {"inputs":"... \"उत्तर कोरियानं उचललेलं हे पाऊल म्हणजे आंतराष्ट्रीय समुदायानं आखलेल्या कार्यक्रमाची पायमल्ली करणारं आहे.\"\n\nत्यानंतर लगेचच अमेरिकेची सगळी राज्य त्यांच्या माऱ्याच्या टप्प्यात आल्याचा दावा प्योंगयांगमधल्या अधिकृत सूत्रानीं केला होता. अमेरिकी लष्करी सूत्रांनी मात्र या वृत्ताचं खंडन केलं आहे.\n\nतरी उत्तर कोरियानं डागलेली क्षेपणास्त्र अमेरिका आणि अलास्कापर्यंत पोहोचू शकतील, अशी भीती काही अमेरिकेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.\n\nउत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम\n\nदुसऱ्या महायुद्धानंतर उत्तर कोरियाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याचे प्रमुख अस्त्र व्हॉसाँग-14 आणि त्यामधील फरक स्पष्ट झालेला नाही.\n\nअणवस्त्रांचीही निर्मिती?\n\nअमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियानं लहान अणवस्त्रांची निर्मिती केली आहे. पण त्याला अधिकृत सूत्रांकडून दुजोरा मिळू शकलेला नाही. \n\nतर काही तज्ज्ञांच्या मते उत्तर कोरियाला अणवस्त्रांची निर्मिती अजून शक्य झालेली नाही.\n\nउत्तर कोरियाच्या अणवस्त्र कार्यक्रमाबाबत वॉश्गिंटन पोस्टनं अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्यानं एक वृत्त प्रसिद्ध केलं आहे.\n\nया वृत्तानुसार उत्तर कोरियानं अमेरिकेवर मारा करू शकणारी वेगवान अणवस्त्रं तयार केली आहेत. तसंच त्यांचा ते वापर करण्याची शक्यता आहे.\n\nजपान सरकारच्या सूत्रांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. उत्तर कोरियाचा क्षेपणास्त्र कार्यक्रम लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रां पुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्यांनी अणवस्त्रांचीही निर्मिती केल्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली आहे.\n\nआंतरखंडीय क्षेपणास्त्रांची आवश्यकता\n\nजगाला आपल्या सामरिक ताकदीची चुणूक दाखवण्यासाठी आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात जगातील प्रमुख देश गुंग आहेत.\n\nतसंच जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील विरोधी देशाला धाकात ठेवण्यासाठीही यांचा वापर केला जातो.\n\nत्याचबरोबर अणवस्त्रं वाहून नेण्याची क्षमता आंतरखंडीय क्षेपणास्त्रांमध्ये असल्यानं त्यांच्या निर्मितीवर वेळ आणि पैसा खर्च केला जातो. \n\nकोणत्या राष्ट्राकडे किती आतंरखंडीय क्षेपणास्त्रे\n\nरशिया आणि अमेरिकेनं शीतयुद्धाच्या कालखंडात एकमेकांवर दबाव ठेवण्यासाठी ही क्षेपणास्त्र एकमेकांविरोधात आपापल्या देशात तैनात केली होती.\n\nआंतरखंडीय क्षेपणास्त्र ही एकाच पद्धतीनं निर्माण करण्यात येतात. हे क्षेपणास्त्र अनेक टप्प्यात विभागलेलं रॉकेट असतं. त्यात घन आणि द्रवरूपातील इंधनाचा वापर केलेला असतो. \n\nउत्तर कोरियानं देशातील विविध भागात आंतरखंडीय क्षेपणास्त्रं तैनात केली आहेत.\n\nहे रॉकेट वातावरणाबाहेर अवकाशात झेपावताना त्याच्यासोबत जोडलेलं अस्त्रही पेलोडच्या स्वरूपात वर जातं. रॉकेट या पेलोडसह अवकाशात जाऊन संबंधित देश अथवा आपल्या निर्धारीत लक्ष्याच्या वर येतं आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊन थेट आपल्या लक्ष्यावर आदळतं.\n\nकाही अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांतल्या रॉकेटमध्ये अनेक स्फोटकं असू शकतात.\n\nतसंच सोडल्यानंतर लक्ष्य बदलण्याची क्षमताही त्यात असते. मुख्य म्हणजे..."} {"inputs":"... \"बोगदा सुरू झाला तरी ट्रकसाठी बरालाचा पास मुख्य आव्हान असणार आहे. गेल्या वर्षी आमचे ट्रक बरालाचाला अडकले होते. बरेचदा ट्रक पाच-सहा महिन्यांसाठी तिथेच सोडून द्यावे लागतात. यामुळे खूप नुकसान होतं.\"\n\nलेह-लडाखच्या अडचणी दूर करण्यासाठी अटल बोगदा पुरेसा नाही, असं फंटोकच नाही तर इतरही अनेकांना वाटतं. \n\nलडाख स्वायत्त पहाडी विकास परिषद, लेहचे माजी मुख्य कार्यकारी काउंसीलर रिगजिन स्पालबर म्हणतात, \"अटल बोगद्याचा लडाखच्या लोकांना विशेष फायदा होणार नाही. कारण बर्फवृष्टीमुळे बरालाचा, लाचुंगला, तांगलंगला आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केवळ दोनच महिने हा बोगदा बंद असेल, असं मानायला हरकत नाही.\"\n\nते म्हणाले, \"लाहौलमध्ये हिवाळी पर्यटनासाठी बराच वाव आहे आणि माउंटेनिअरिंग इंस्टिट्युटने पाठवलेल्या प्रस्तावामुळे पंतप्रधान विंटर स्पोर्ट्सबाबत काही घोषणा करतील, अशी आशा आम्हाला आहे.\"\n\nअसं असलं तरी जमीन, संस्कृती आणि ओळख याबाबत काहींनी काळजीही व्यक्त केली आहे. \n\nप्रकल्पाचे मुख्य इंजिनिअर सांगतात की हा बोगदा 6 वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होतं. मात्र, प्रत्यक्षात 10 वर्षं लागली. \n\nलाहौलचे इतिहासकार शेरिंग दोरजे म्हणतात, \"बोगदा तयार होण्यासाठी इतका काळ लागला, याचं थोडं वाईट वाटतं. वयोमानाने शक्य नाही. नाहीतर या बोगद्यासाठी नक्कीच धावपळ केली असती.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... \"राजश्री ही माझ्या मामाची मुलगी आहे. मी त्यांच्या इथे लहानाचा मोठा झालो. लग्नाआधी राजश्री आणि तिच्या घरच्यांनी मला दोघींशीही लग्न करशील का असं विचारलं आणि मी होकार दिला. आज आम्ही खूश आहोत.\"\n\nअसे झाले साईनाथ घरजावई\n\nगंगाधर शिरगिरे (वय 60) यांना धुरपता, राजश्री आणि ज्योती अशा तीन मुली. मुलगा नसल्यानं त्यांनी बहिणीच्या मुलाचा म्हणजेच साईनाथ उरेकर यांचा इयत्ता दुसरी पासून सांभाळ केला. लहानपणीच साईनाथ यांचं लग्न धुरपता यांच्याशी करायचं ठरवण्यात आलं.\n\nधुरपता, राजश्री आणि सोमनाथ यांची लग्नपत्रिका.\n\nपण... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... \"रोज पुरामुळे होत असलेल्या नुकसानीच्या बातम्यांमुळे भीती वाटत राहते. राज्यात सर्वच नद्यांचं पाणी वाढू लागलं आहे. पण धनश्री नदीत अजून पाणी वाढलं नाही. मी रोज सकाळी लवकर उठून पाण्याची पातळी तपासतो. नदीत अचानक कधी पाणी वाढेल, सांगू शकत नाही.\"\n\nमंटूच्या घरासमोरून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बनलेला एक पक्का रस्ता जातो. तिथून पुढेच 30 मीटर अंतरावर धनश्री नदीचा किनारा आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये धनश्री नदीचा समावेश आहे. याठिकाणी सध्या फक्त पाच कुटुंब राहतात. बहुतांश लोक ही जागा सोड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठ, मीठ वगैरे देण्यासाठी येतात आणि त्यानंतर विचारपूस करत नाहीत. आमचं पक्क घर आणि शेत भूस्खलनात निघून गेलं आहे.\"\n\n\"आमची नुकसानभरपाई कोण करेल? आम्ही सरकारी जमिनीसाठी अर्ज केला आहे. पण कोणतीच सुनावणी झाली नाही. जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी सांगतात की नदीने आमचं घर तोडलं नाही. याचा काय अर्थ होतो? आमचं संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून गेल्यावर कारवाई करणार आहे का?\" अनंत विचारतात. \n\nखरंतर, आसाममध्ये दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान होतं. तरीसुद्धा सरकारच्या वतीने आवश्यक प्रमाणात मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... 'User is Bank' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. \n\nएकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nत्यानंतर तुमच्यासमोर 'फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल.\n\nइथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.\n\nत्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, \"तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,\" असा मेसेज तुम्हाला दिसेल.\n\nआता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आपण \"वारस नोंद\" हा पर्याय निवडला आहे. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचं आहे. पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे.\n\nमुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून - जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता. \n\nही सगळी माहिती भरून झाली की, साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nत्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nअशारितीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे. \n\nइथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे . ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याहेतूनं रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अचे उतारेही तुम्ही जोडू शकता.\n\nतसंच एका कागदावर एक शपथपत्रं लिहून ते इथं जोडणं अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावं, त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.\n\nकागदपत्रे जोडल्यानंतर तिथं फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो.\n\nत्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल. \n\nअर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक \/ कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत.\n\n- अशा आशयाचं हे पत्र असतं.\n\nसगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे\/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठाचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल. \n\nत्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व..."} {"inputs":"... 'पाञ्चजन्य'चे माजी संपादक तरुण विजय यांनी मात्र आपल्या ब्लॉगमधून अमृता फडणवीस यांची पाठराखण केली आहे. \n\nफडणवीस दांपत्यास त्यांनी नाताळाच्या शुभेच्छा दिल्या असून, सामाजिक एकसंधता राखणाऱ्यांची कुचेष्टा करू नका, असं समाजमाध्यमावरील योद्ध्यांना समजावलं आहे.\n\nत्यांच्या मते, सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व हिंदूंसाठी एक विहीर, एक देऊळ आणि एक स्मशआनभूमीचं आवाहन केले आहे. \n\nस्वामी विवेकानंद अमेरिकेस गेले, तेव्हा ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांना विरोध केला; पण हिंदू धर्माचे प्रचारक म्हणून स्वामीजी ठामपणे कस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी हिंदू कोडलाही विरोध केला. भारतीय राज्यघटनेस त्यांनी 'गोधडी' असं संबोधलं. \n\nआज 'सबका साथ सबका विकास'वाल्यांच्या राज्यात लव्ह जिहादच्या उन्मादातून राजस्थानात एका मजुराची निर्दयी हत्या होते. ती करणाऱ्या नराधमास लोक आर्थिक मदत करतात, त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात आणि समाजमाध्यमांतून त्यास पाठिंबा देतात.\n\nयाच प्रवृत्ती आज अमृता फडणवीस यांना सतावत आहेत. त्यांना उत्तर देणाऱ्या अमृताजी, हिंदुत्ववाद्यांच्या संकुचित विचारविश्वाच्या चौकटीसच आव्हान देतात का, हाच खरा सवाल आहे.\n\n(हेमंत देसाई हे ज्येष्ठ अर्थ आणि राजकीय विश्लेषक आहेत.) \n\nहे पाहिलं का?\n\nव्हीडिओ: दिल्लीतल्या महिलांना सुरक्षित वाटतं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... 'मुंबई डबेवाला असोसिएशन'चे अध्यक्ष सुभाष तळेकर म्हणतात.\n\nमनसे आणि आंदोलनं\n\nलॉकडाऊनचा सुरुवातीचा काही काळ भेटीगाठींवर मर्यादा आल्यानंतर राज ठाकरेंनी लोकांना भेटायला सुरुवात केली आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनांनाही सुरुवात केली.\n\n'मनसे' सध्या मुंबई लोकल सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी केलेल्या सविनय कायदेभंग आंदोलन केल्यामुळे चर्चेत आहे. पण त्यासोबत आपले प्रश्न घेऊन येणा-यासाठी त्यांचा सरकारसोबत पत्रव्यवहार सुरू आहे. \n\nएकट्या सप्टेंबर महिन्यात बेस्ट कर्मचारी, डॉक्टर्स, रिक्षाचालक असे अनेक जण राज ठाकरें... उर्वरित लेख लिहा:","targets":"े म्हणतात. \n\nपण एखाद्या प्रश्नावर आंदोलन करुन वा भूमिका घेऊन शेवटपर्यंत ती नेली जात नाहीत, या आरोपांवर संदीप देशपांडे आक्षेप घेतात. \"हे आरोप कोण करतात? जे आंदोलनं करत नाहीत ते. टोलच्या आंदोलनामुळं 64 टोल बंद झाले. मराठी पाट्या आता सगळीकडे दिसतात. नोक-यांच्या जाहिराती मराठीत येतात. आम्ही प्रत्येक प्रश्न शेवटाला नेतो,\" देशपांडे म्हणतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... 'राष्ट्रीय कॉन्स्टीट्युएंट असेम्ब्ली' (म्हणजे राज्यघटना तयार करण्याचा अधिकार असलेली सभा) तयार करण्याचा प्रस्ताव दिला. पण विरोधकांनी त्यातही सहभाग घेतला नाही. त्यांनी विरोधाची जागा मोकळी सोडून देण्याचा निर्णय घेतला पण राजकारणात अशा मोकळ्या जागा राहात नाहीत.\n\nआम्हाला सध्या हजारो समस्या भेडसावत आहेत. आम्ही जुन्याच प्रश्नांवर चर्चा करत बसलो आहोत आणि लोकशाहीच्या मुद्द्यांवर अजून आमची चर्चा वळलेलीही नाही.\n\n प्रगत देशातील समाज गर्भपात, महिलांचे अधिकार अशा विषयांवर चर्चा करत आहेत. काही लोक राजकारणालाच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल राजकारणाची ती पद्धतच आहे. ते (म्हणजे शस्त्र बाळगणं) स्वसंरक्षणासाठी आहे. \n\nमी 23 डी एनेरो या भागात (हा कॅराकसचा गरिब भाग आहे) जाऊन 'त्यांनी' काय करावं हे सांगण्याचं धाडसही करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला व्हेनेझुएला समजून घ्यावा लागेल. पूर्वीच्या सरकारांनी आम्ही लोकशाहीमध्ये अत्यंत चांगल्या स्थितीत होतो आणि 1960 आणि 70 च्या दशकामध्ये तेल व्यवसायाच्या भरभराटीमध्ये आर्थिक स्थैर्य आलं होतं असं सांगितलं होतं. \n\nपण तरिही जुनी कर्ज भागवणं बाकीच आहे. तसेच सीमेवरील तस्करी भरमसाठ चलनवाढ हे काही या देशाला नविन नाही.\n\nमी चाविस्ता का आहे असं विचारलं तर राजकीयदृष्ट्या दुसरं कोणीच (अस्तित्त्वात) नसल्यामुळं मी चाविस्ता आहे असं उत्तर देते.\n\nभ्रष्टाचाराचे आरोप\n\nव्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी आम्ही प्रयत्न करायला हवेत असं मला वाटतं. कारण इथं कायदेशीर गोष्टींची कमतरता आहे.\n\nपैसे नसल्यामुळं आम्हाला भ्रष्टाचाराचा त्रास होत आहे. पण ज्यावेळेस भरपूर पैसे होते तेव्हा भरपूर भ्रष्टाचारही होता. आता पैसे नसल्यामुळं भ्रष्टाचार दिसायला लागला आहे.\n\nगेल्या 20 वर्षांमध्ये PDVSAमध्ये (व्हेनेझुएलाची सरकारी तेलकंपनी)भ्रष्टाचार सुरू आहे. पण त्याचवेळेस मोफत सार्वजनिक शिक्षणही उपलब्ध करून देण्यात आलं होतं.\n\n मी चाविस्ता का आहे?\n\nकारण ते (इतर चाविस्ता) माझ्यासारखेच आहेत असं मला वाटतं. ते लोक माझा आदर करतात. मी माझ्या ब्लॉगवर काहीही पोस्ट करू शकते आणि त्यामुळं माझ्यावर हल्ला होत नाही.\n\n प्रश्न, तंटे असले तरी आम्ही आमच्या देशाबद्दल एकच स्वप्न आणि स्पष्ट चित्र उराशी बाळगून आहोत. मला राजकारण नेहमीच आवडायचं आणि चाविज्मोनं मी शाळेत असताना राजकारणाचं दार उघडून दिलं. \n\nविरोधी पक्षांमध्ये अत्यंत असहिष्णू लोक आहेत. असं नाही की आम्ही सगळे चांगले लोक आहोत आणि ते वाईट. \n\nमी हुकुमशाहीला पाठिंबा देते म्हणून मी मरावं असं माझ्या कुटुंबातील काही लोकांना वाटतं. \n\nते चाविस्तांना गुन्हेगार, क्रूर, वाईट आणि समान हितसंबंधांचा गट मानतात, त्यातली मी नाही. जर विरोधक जास्त मोकळे असते तर कदाचित मी चाविज्मो नसते.\n\nमी स्वतःला डावी समजते. मी मार्क्सवादी नाही. मी डावी समाजवादी आहे. सार्वजनिक संपत्तीवर माझा विश्वास आहे. चाविज्मोपेक्षा मी वेगळ्या डाव्या विचारांची आहे. पण माझे विचार सर्वात जास्त चाविज्मोच्या जवळ जातात.\n\nचाविज्मोची टीकाकार\n\nमला वाटतं चाविज्मो हा एखाद्या..."} {"inputs":"... (केंद्रस्थानी)\n\nकिंग्ज इलेव्हनपासून आयपीएल पदार्पण करणारा शार्दूल आता धोनीच्या चेन्नई टीमचा भाग आहे. मोक्याच्या क्षणी धोनी शार्दूलकडे बॉल सोपवतो हे क्रिकेटचाहत्यांनी पाहिलं आहे. \n\nगेल्या वर्षीच्या फायनलमध्ये शार्दूलने 2 विकेट्स घेतल्या. मात्र बॅटिंग करताना लसिथ मलिंगाच्या वेगवान यॉर्करवर तो एलबीडब्ल्यू झाला आणि चेन्नई अवघ्या एका रनने जेतेपद गमावलं. फिरकीला पोषक पिचेसवर शार्दूलला संधी मिळते का हे पाहणं रंजक ठरेल. \n\n5. दर्शन नालकांडे (किंग्ज इलेव्हन पंजाब) \n\nविदर्भचा दर्शन किंग्ज इलेव्हन पंजाब सं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुराज गायकवाड (चेन्नई सुपर किंग्स)\n\nमहाराष्ट्र आणि त्यानंतर इंडिया ए साठी चमकदार कामगिरी करणाऱ्या ऋतुराजच्या खेळाने खुद्द धोनी प्रभावित झाला. 23वर्षीय ऋतुराज भरपूर रन्स करण्यासाठी ओळखला जातो. \n\nसय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने आपल्या खेळाची चुणूक दाखवली आहे. सुरेश रैना मायदेशी परतल्यामुळे ऋतुराजला संधी मिळू शकते अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र नियमांनुसार ठराविक अंतरात घेतल्या गेलेल्या कोरोना चाचणीत ऋतुराज पॉझिटिव्ह आढळला. त्यामुळे त्याला क्वारंटीन व्हावं लागलं आहे. त्याची दुसरी चाचणीचा निकालही पॉझिटिव्ह आल्याने तो पहिले काही सामने तरी खेळू शकणार नाही. \n\nधोनी, वॉटसन, ब्राव्हो, ताहीर, डू प्लेसिस अशा दिग्गजांबरोबर ड्रेसिंग रुम शेअर करण्याचा अनुभव ऋतुराजला नक्कीच उपयोगी ठरेल. \n\n9. श्रेयस अय्यर (दिल्ली कॅपिटल्स) \n\nश्रेयस अय्यर\n\nमुंबईसाठी खोऱ्याने धावा करणारा तरुणतुर्क श्रेयसकडे दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व आहे. गौतम गंभीरसारख्या अनुभवी खेळाडूने दिल्लीची कॅप्टन्सी सोडल्यानंतर श्रेयसकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली. त्याने या जबाबदारीला न्याय दिला.\n\nऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाचा फायदा श्रेयसला होतो आहे. संघात शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन असे आयपीएल कर्णधार असतानाही श्रेयसच्या नेतृत्वगुणांवर विश्वास ठेवण्यात आला आहे. पक्का मुंबईकर मात्र आयपीएलमध्ये श्रेयस सगळे हंगाम दिल्लीकडूनच खेळला आहे. \n\nदिल्लीसाठी वेळोवेळी त्याने निर्णायक खेळी केल्या आहेत. कॅप्टन आणि बॅट्समन अशा दोन्ही आघाड्यांवर श्रेयसला यंदा सिद्ध करायचं आहे. \n\n10. तुषार देशपांडे (दिल्ली कॅपिटल्स) \n\nमुंबईकर तुषार देशपांडेसाठी आयपीएल पदार्पण वर्ष असणार आहे. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी चांगली बॉलिंग करून तुषारने कष्टाने हे स्थान पटकावलं आहे.\n\n जगातल्या सर्वोत्तम युवा फास्ट बॉलर्सच्या यादीत नाव घेतलं जाणाऱ्या कागिसो रबाडाच्या तसंच भारताचा अनुभवी इशांत शर्माच्या बरोबरीने तुषारला वावरायला मिळतं आहे. हा अनुभव 25 वर्षीय तुषारसाठी मोलाचा ठरेल. \n\n11. पृथ्वी शॉ (दिल्ली कॅपिटल्स) \n\nपृथ्वी शॉ\n\nविसाव्या वर्षीच सेलिब्रेटी झालेला पृथ्वी दिल्ली कॅपिटल्सच्या योजनांचा अविभाज्य घटक आहे. जराही दबावाखाली न येता तुफान फटकेबाजी ही पृथ्वीची ओळख आहे. हॅरिस शिल्ड स्पर्धेत पृथ्वीने 546 रन्सची मॅरेथॉन खेळी करत क्रिकेटरसिकांना दखल घ्यायला भाग..."} {"inputs":"... 1,020 दलघमी (03%) आणि सिंचन 26,180 दलघमी (77%).\n\nजलक्षेत्रात सुधारणा आणि पुनर्रचना\n\nजलक्षेत्रात सुधारणा आणि पुनर्रचना करण्यासाठी राज्याने 2003 साली जलनीती स्वीकारली. जागतिक बँकेच्या मदतीने महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्प राबवला.\n\nमहाराष्ट्र सिंचन पद्धतींचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम (MMISF) आणि महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण (मजनिप्रा) अधिनियम (MWRRA), हे दोन कायदे 2005 साली केले. एकात्मिक राज्य जल आराखडा हा या सुधारणांचा गाभा मानला गेला. पाणी वापर हक्क निश्चितीचे अधिकार मजनिप्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"वढ्यावर संपले नाही. MMISF कायद्यानुसार ज्या प्रकल्पात कार्यक्षेत्र निश्चिती करण्यात आली आहे, अशा प्रकल्पांनाच फक्त (म्हणजे एकूण 3,910 प्रकल्पांपैकी फक्त 286 प्रकल्पांना) पाण्याची हक्कदारी लागू करण्यात आली.\n\nबिगर-सिंचन पाणी पुरवठ्यासाठी जे करारनामे करावे लागतात त्या करारनाम्यांचे सुधारित नमुने (2005 सालचे दोन्ही कायदे आणि त्यात झालेल्या सुधारणांप्रमाणे)अद्याप तयार नाहीत. राज्यातील जल-कारभाराचा हा उद्वेगजनक तपशील येथे संपत नाही. अजून चक्रावून टाकणारा तपशील बाकी आहे.\n\nपाण्याचा वाद, जलकायदा आणि करारनामे \n\nपुण्यातील पिण्याच्या पाण्याच्या वादात महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ हे तथाकथित नदीखोरे अभिकरणाच्या भूमिकेत आहे. कृष्णा खोरे महामंडळाच्या 1996 सालच्या कायद्याचे नियम अद्याप केलेले नाहीत.\n\nपुणे महानगर पालिका ठोक घरगुती पाणी वापरकर्ता (Domestic Bulk Water User) आहे. नदीखोरे अभिकरण खरेच अस्तित्वात आले असते तर कदाचित महानगर पालिकेला तिची बाजू मांडायला अधिकृत व्यासपीठ उपलब्ध झाले असते.\n\nसप्टेंबर 2018 मध्ये मुळा कालव्याची भिंत फुटल्यामुळे रस्त्यावर असा पूर आला होता.\n\nबिगर सिंचन पाणी पुरवठ्यासाठी करारनाम्याचा जो नमुना वापरात आहे, तो शासनाच्या जुन्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे (दि. 21 जानेवारी 2003, 07 एप्रिल 2003, 11 जून 2003, 13 जानेवारी 2004) असण्याची शक्यता आहे. त्या नमुन्यात महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम 1976 (मपाअ) आणि बाँबे कालवे नियम 1934चा संदर्भ दिला आहे.\n\n1934 सालचे कालवे नियम मपाअ 76ने निरसित केलेल्या बाँबे इरिगेशन अॅक्ट 1889 या कायद्यावर आधारित आहेत. मपाअ कायदा करून 43 वर्षं झाली असली तरी त्या कायद्याचे नियम अद्याप केलेले नाहीत. ते करण्याचे आदेश शासनाला द्यावेत, अशी प्रार्थना करणारी प्रस्तुत लेखकाची एक जनहित याचिका 2014 सालापासून अद्याप प्रलंबित आहे.\n\nजल-कारभाराचा हा सर्व तपशील प्रस्तुत लेखकाने वारंवार मजनिप्राच्या निदर्शनास आणून दिला आहे. इतकी वर्षे मजनिप्राने त्याची दखल घेतली नव्हती. पण पाणीवापर हक्कांचे निकष, पाणीपट्टीतील थकबाकी आणि करारनामे, या संदर्भात मजनिप्राने अनुक्रमे दि. 22 सप्टेंबर 2017, 11 जानेवारी 2018 आणि 15 मे 2018 रोजी दिलेल्या आदेशांवरून थोडीफार आशा निर्माण झाली आहे. \n\n'सिंचन दादा'ला परिस्थितीने दिलेला इशारा\n\nपेयजल, सिंचन आणि औद्योगिक पाणी वापर, हे खरे तर जलक्षेत्रातील एकत्र..."} {"inputs":"... 10 ते 15%नी वाढतील अशी आमची अपेक्षा आहे.\"\n\n\"सोन्याच्या किंमती आता पुढचा काही काळ वाढलेल्याच राहणार असल्याचं लोकांच्या एकदा लक्षात आलं की सोनं विकून पैसे मिळवण्याऐवजी गोल्ड लोन घेण्याचा विचार करणाऱ्यांचं प्रमाण वाढेल.\"\n\nIIFL फायनान्स कंपनीनेही मे 2020मध्ये 700 कोटींची गोल्ड लोन्स वितरीत केली आहेत. यापैकी 15% कर्ज ही यापूर्वीच गोल्ड लोन घेतलेल्या ग्राहकांनी घेतलेली वाढीव कर्जं होती. \n\nतर फेडरल बँक आणि इंडियन बँकेकडच्या गोल्ड लोनसाठीच्या मागणीत 10 पटींनी वाढ झालेली आहे. लहान शहरांमध्ये ही मागणी जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऱ्यांनाही होत आहे. शिवाय तारण म्हणून सोन्याचा पर्याय सुरक्षित आहे कारण एखाद्या व्यक्तीला कर्जाची परतफेड करता न आल्यास तो तोटा भरून काढण्यासाठीचं पुरेसं तारण कर्ज देणाऱ्यांकडे असतं.\n\nपण सोन्याशी भावनिक संबंध असल्याने, लोकांना आपलं सोनं परत हवं असतं. म्हणूनच ही कर्ज घेणाऱ्या व्यक्ती सहसा या कर्जांच्या परतफेडीत चुकत नाहीत. सोन्यावर कर्ज द्यायला कंपन्याही राजी असतात कारण तारण ठेवण्यात आलेल्या सोन्याचं मूल्य हे कर्ज म्हणून देण्यात आलेल्या रकमेपेक्षा जास्त असतं. \n\nम्हणूनच सध्याच्या काळात ही 'गोल्ड लोन्स' कर्ज घेणाऱ्यांसाठी आणि देणाऱ्यांसाठीही आशेचा एक किरण ठरत आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... 11 दलितांना मार खावा लागत आहे, एका आठवड्यात 13 दलितांची हत्या होत आहे, पाच दलितांची घरं जाळली जात आहेत, सहा दलितांचं अपहरण केलं जात आहे, असं या आघाडीचं म्हणणं आहे. \n\nगेल्या 15 वर्षांमध्ये दलितांविरोधात झालेल्या गुन्ह्यांच्या साडेपाच लाख तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. आतापर्यंत दीड कोटी दलित आणि आदिवासी लोक अत्याचारांमुळे प्रभावित झाले आहेत. \n\n2013 मध्ये दलितांवर झालेल्या अत्याचाराची 39,346 प्रकरणं नोंदवली गेली होती. त्याच्या पुढच्या वर्षी हा आकडा 40,300 वर जाऊन पोहोचला. मग 2015मध्ये दलितांवर झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"होणारे अत्याचार-अपमान कमी व्हावे म्हणून 1989ला हा कायदा आणला गेला. या कायद्यामुळे अत्याचार कमी झाला नाही पण या कायद्याची भीती होती. अॅट्रॉसिटी अॅक्टचं रुपांतर ब्राह्मण सुरक्षा कायद्यात होणार नाही याचा विचार सुप्रीम कोर्टाने करणं आवश्यक आहे- ज्याची भीती इंदिरा जयसिंग यांनी व्यक्त केली आहे.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... 1915 साली झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. 1842 पासून नगरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे नियतकालिक सुरू केले होते. \n\nना. वा. टिळकांनी 1900-1919 या कालावधीमध्ये या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचं कार्य पुढे नेलं. निपाणी येथे झालेल्या ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देवदत्त टिळक होते. लक्ष्मीबाई टिळकांचं स्मृतिचित्रे मराठीमधलं एक महत्त्वाचं पुस्तक म्हणून ओळखलं जात. ना. वा. टिळक यांनी 9 मे 191... उर्वरित लेख लिहा:","targets":"हिवाळे कॉलेजचे भास्कर पांडुरंग हिवाळे\n\nअहमदनगरच्या गरीब मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणसंस्था आणि कॉलेज काढणारे भास्कर पांडुरंग हिवाळे यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांच्या कॉलेजला हिवाळे कॉलेजही म्हटलं जातं. हिवाळे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पी.एचडी पदवी संपादन केली होती. \n\nभारताला पहिला कसोटी 'विजय' मिळवून देणारे विजय हजारे\n\nविजय हजारे यांचा जन्म 1915 साली सांगली येथे झाला. फर्स्ट क्लास् क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकवणारे, दोन त्रिशतकं झळकवणारे, दोन्ही डावांमध्ये शतक झळकवणारे पहिले भारतीय म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. \n\nभारतीय संघाला पहिला कसोटी विजय त्यांच्या नेतृत्वाखाली मिळाला. सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतक झळकवणारे पहिले फलंदाज म्हणूनही त्यांची ओळख आहे. कसोटी खेळात 1000 धावा पूर्ण करणारे ते पहिले भारतीय खेळाडू आहेत. त्यांचे 2004 साली बडोदा येथे निधन झाले.\n\nख्रिस्ती आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी\n\nसत्यवान नामदेव सूर्यवंशी यांचा जन्म 1916 साली अहमदनगर येथे झाला. कीर्तनकार, धर्मोपदेशक, लेखक, पत्रकार, नाटककार अशा अनेक भूमिका त्यांनी पार पाडल्या. त्यांनी अनेक ग्रंथांचे लेखन केले. ख्रिस्ती मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना आचार्य सत्यवान नामदेव सूर्यवंशी असे आदराने संबोधले जाई. अगा जे कल्पिले नाही, गोल देऊळ, चटकचांदणी ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत.\n\nपडद्यावरती पहिला डबल रोल साकारणारे शाहू मोडक\n\nमराठी, हिंदी चित्रपट आणि त्यातही सुरुवातीच्या काळामध्ये जे पौराणिक विषयांवरचे चित्रपट आले त्यात महत्त्वाचं नाव होतं ते म्हणजे शाहू मोडक. शाहू मोडक यांचा जन्म 25 एप्रिल 1918 रोजी अहमदनगर येथे झाला. \n\nभारतीय बोलपटांमध्ये पहिली दुहेरी भूमिका (डबल रोलः करणारे आणि 29 वेळा कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते म्हणून शाहू मोडक प्रसिद्ध आहेत. 1931 साली त्यांनी सर्वात पहिली कृष्णाची भूमिका श्यामसुंदर या सिनेमात साकारली. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. \n\nमराठी आणि हिंदीमधील अनेक उत्तमोत्तम पौराणिक-धार्मिक सिनेमांमध्ये त्यांनी काम केले. 1993 साली शाहू मोडक यांचे निधन झाले. त्यांच्या जीवनावर आधारित प्रतिभा मोडक यांनी लिहिलेले, 'शाहू मोडक प्रवास एका देवमाणसाचा' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.\n\nनेता, प्रशासक एनकेपी साळवे\n\nस्वातंत्र्योत्तर काळातील राजकीय नेत्यांमध्ये एनकेपी साळवे यांचे नाव अत्यंत..."} {"inputs":"... 1949 साली चीनमध्ये साम्यवादी राज्यक्रांती झाली, पिपल्स रिपब्लिक ऑफ चायनाची स्थापना झाली. पण त्या क्रांतीला विरोध करणारे लोक तैवानमध्ये आश्रयास गेले. त्यांनी रिपब्लिक ऑफ चायना म्हणून तैवानमधून राज्यकारभार सुरू ठेवला. पण चीननं आजही या बेटावरचा आपला दावा सोडलेला नाही.\n\nआंतरराष्ट्रीय संघटना एकतर चीन किंवा तैवान या दोनपैकी एकाच देशाला मान्यता देऊ शकतात, अशी चीनची भूमिका आहे. त्याचा परिणाम म्हणूनच संयुक्त राष्ट्रांमध्ये तैवानला सदस्यत्व नाही. काही देश आणि संघटनांनी मधला मार्ग स्वीकारला आहे, उदा. ऑलिम... उर्वरित लेख लिहा:","targets":"आरोग्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते.\n\nWHOचे 194 सदस्य देश सहकार्य करतील, तेव्हाच कोव्हिड-19 सारख्या वैश्विक साथीचा सामना करणं शक्य आहे, याची टेड्रोस यांना जाणीव आहे. \n\n\"चीनला न दुखावता त्यांच्याकडून पारदर्शकता आणि सहकार्य मिळवण्यावर त्यांचा भर आहे. पण चीनचं असं कौतुक केल्यानं सत्तेला सत्य सांगणारी एक विश्वासार्ह आणि वैज्ञानिक संघटना म्हणून WHOच्या लौकिकाला धक्का पोहोचू शकतो,\" असं जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये ग्लोबल हेल्थ लॉचे प्राध्यापक असलेले लॉरेन्स गॉस्टिन सांगतात. \n\nWHO चे सध्याचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस\n\nआरोग्य, सत्ता आणि अर्थकारण \n\nटेड्रोस यांच्यावर किंवा अगदी WHOवरही टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर 2017मध्ये WHO ची सूत्रं हाती घेतल्यावर टेड्रोस यांनी गुडविल अम्बॅसेडर म्हणून झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचं नाव सुचवलं होतं. मुगाबे यांच्यावर आधीच मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप होते, त्यामुळे WHOवर कडाडून टीका झाली होती. \n\nWHOचे अधिकारी अशी राजकीय भूमिका किंवा सावधगिरीची भूमिका घेण्यामागे या संघटनेचं अर्थकारण जबाबदार असल्याचं प्राध्यापक गॉस्टिन यांना वाटतं. पैसा उभा करण्यासाठी अनेकदा राजकीय सहकार्य गरजेचं असतं. \n\nWHO साठी प्रत्येक देशातून त्या त्या देशाच्या ऐपतीनुसार निधी येतो. पण मोठया प्रमाणात, म्हणजे जवळपास 70 टक्के निधी खासगी संस्था, कंपन्या आणि देणगीदारांकडून येतो. \n\nटेड्रोस यांच्याआधी WHOचं महासंचालकपद सांभाळणाऱ्या मार्गारेट चॅन यांच्यावरही टीका झाली होती. 2010 त्यांनी स्वाईन फ्लूची जागतिक साथ घोषित करण्याची घाई केली, असं अनेकांना वाटतं. चॅन यांनी त्यावेळी जगभरातील देशांना औषधांवर कोट्यवधी खर्च करण्याचा सल्ला दिला होता - त्यापैकी बहुतांश देशांना त्या औषधांची गरज पडली नाही.\n\nमग 2014-15 साली आफ्रिकेत इबोलाच्या साथीदरम्यान चॅन यांनी दिरंगाई केल्याचा आरोप झाला. त्याआधी 1980-90च्या दशकातही अनेकदा WHOवर असे आरोप झाले आणि या संघटनेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं. \n\nपण 1998 मध्ये नॉर्वेच्या माजी पंतप्रधान डॉ. जिरो हार्लेम ब्रंटलँड यांनी WHOचं चित्र बदललं आणि संघटनेच्या कामात ताळमेळ वाढवला. स्वतः सार्वजिनक आरोग्याविषयीच्या तज्ज्ञ असलेल्या जिरो यांच्याच नेतृत्त्वाखाली 2003 साली WHO नं सार्स कोरोनाव्हायरसच्या साथीला आळा घालण्यात महत्त्वाची भूमिका..."} {"inputs":"... 1956 साली तत्कालीन म्हैसूर राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी विजापूर, धारवाड, गुलबर्गा, बीदर यासह बेळगाव जिल्हा म्हैसूर राज्यात समाविष्ट करण्यात आला. यावेळी भाषावार प्रांतरचना लक्षात न घेता प्रशासकीय कामांमध्ये बदल घडवण्यासाठी कायदा मंजूर करत बेळगावचा समावेश म्हैसूर राज्यात करण्यात आला. \n\nया राज्याची राज्यभाषा कन्नड असल्याने सध्या बेळगावसह सीमाभागामध्ये कन्नड भाषेची सक्ती केली जाते. त्यामध्ये कारवार, निपाणी ,बिदर, बेळगाव या शहरासह 865 खेड्यांचा समावेश या राज्यात करण्यात आला. सीमाभागात या निर्णयाला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच्या या लढ्यात छगन भुजबळ यांचा लढा लक्षवेधी ठरला. 5 जून रोजी छगन भुजबळ हे सत्याग्रहासाठी बेळगावात येणार होते. पण त्यांना अडवण्यासाठी कर्नाटक प्रशासनाने मोठी तयारी केली होती. पण भूजबळ यांनी गनिमी काव्याने वेषांतर करत बेळगावमध्ये प्रवेश केला. \n\nत्यासाठी त्यांनी आधी मुंबईवरून गोवा गाठलं त्यानंतर ते पोलिसांना चकवा देत बेळगावात पोहोचले. पण त्यांचा सत्याग्रह पोलिसांनी हाणून पाडत त्यांच्यासह कार्यकर्त्यांना अटक केली. यावेळी अटकेत असलेल्या भुजबळांना एक महिन्यानंतर जामीन मंजूर झाला. \n\n'महाराष्ट्र एकीकरण समिती' ही सीमाप्रश्नात या भागातल्या मराठी भाषिकांचं प्रतिनिधित्व करत आली आहे. ती लढ्याचेही प्रतिनिधित्व करते आणि राजकीयही. या भाषिक लढ्याचं स्वरुप संसदीयही रहावं म्हणून 'समिती'नं निवडणुकाही लढवल्या आणि या भागातून कर्नाटकच्या विधानसभेत आमदारही निवडून पाठवले. \n\nबराच काळ मराठी भाषकांनी बेळगाव महानगरपालिकाही त्यांच्या ताब्यात ठेवली. 'समिती'ची राजकीय ताकद काळानुसार कमी जास्त होत राहिली आणि तिच्यातही गट पडले. \n\nपण दुसरीकडे कर्नाटक प्रशासनाकडून इथल्या मराठी भाषिक जनतेवर कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत असल्याचं इथल्या मराठी जनतेचं म्हणणं आहे. \n\nबेळगावमधील कर्नाटक विधानसभेची इमारत.\n\nकारवार, बिदर, भालकी, निपाणीसह बेळगावमध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असतानाही इथं सरकारी कार्यालय, स्थानिक संस्थामध्ये कन्नड भाषा वापरली जाते. महापालिकेचं कामकाज करताना देखील कन्नड भाषेची सक्ती करण्यात आली आहे. \n\nसीमाप्रश्नाची न्यायालयीन लढाई \n\nसीमालढा जरी रस्त्यावरच्या आंदोलनांमधून आणि निवडणुकांतून अनेक वर्षं चालत राहिला, तरीही नंतर हा वाद न्यायालयीनही झाला. \n\n29 मार्च 2004 रोजी विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतांना सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नावर दावा दाखल करण्यात आला. त्यावर 2006 साली पहिली सुनावणी झाली. तेव्हापासून धिम्या गतीनं ही न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. सध्या मार्च महिन्यात शेवटची सुनावणी झाली असून अजूनही या प्रश्नावर तोडगा निघालेला नाही. \n\nहे सुरू असताना कर्नाटक सरकारने काही वर्षापूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. त्यानुसार राज्य कमी करणे, सीमा वाढवणे, नावात बदल करणे असे अधिकार हे संसदेला असतात त्यामुळे हा प्रश्न सोडवण्याचा अधिकार न्यायालयाला नाही. त्यामुळं हा प्रश्न केंद्र सरकारने सोडवावा असं या अर्जात नमूद..."} {"inputs":"... 1979 ते 2000 या काळातील सरासरीच्या तुलनेत ते 50 टक्के कमी होतं. \n\nगेल्या काही वर्षांत ग्रीनलॅंडमधल्या हिमखंड झपाट्याने वितळले जात आहेत. जर 2.8 दशलक्ष क्युबिक किमीचे हिमखंड वितळले तर समुद्राची पातळी सहा मीटरनं वाढेल. \n\nया हिमखंडांचं वस्तुमान घसरत असल्याचंही डेटा सांगतो. याआधी पूर्व अंटार्क्टिकातील बर्फाच्या तापमानात चढउतार होताना दिसत नव्हती पण आता तिथं देखील हे बदल घडत आहेत. काही ठिकाणी वस्तुमान वाढणं हे देखील धोक्याचं लक्षण मानलं जातं. \n\nहवामान बदलाचा फरक वनस्पती आणि वन्य प्राण्यांवर पडताना दि... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांवर झालेला सकारात्मक परिणाम दिसण्यासाठी अनेक वर्षं लागतील. तसेच वातावरणातून हे वायू पूर्णपणे बाहेर पडण्यासाठी दशकं लागतील. \n\nतापमान बदलामुळे आपल्यावर काय परिणाम होतील? \n\nयामुळे काय बदल होतील हे आत्ताच निश्चितपणे सांगता येणार नाही असं वैज्ञानिक म्हणतात. पण त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण होईल. अन्नधान्य निर्मितीच्या प्रक्रियेत बदल होईल. नैसर्गिक आपत्ती जसं की पूर, वादळं, दुष्काळ उष्ण वाऱ्याच्या लहरीत होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढेल. तापमान बदलामुळे निसर्ग बेभरवशाचा होईल इतकंच आता सांगता येईल पण एखादी घटना हवामान बदलाशी जोडणं हे क्लिष्ट आहे. \n\nयेणाऱ्या काळात पर्जन्यमान वाढू शकतं पण त्याचबरोबर उन्हाळ्यात दुष्काळ पडण्याची भीती देखील जास्त राहील अशी सूचना त्यांनी दिली आहे. समुद्राची पातळी वाढणं आणि वादळांमुळे पुराची स्थिती नेहमी तयार होऊ शकते. असं असलं तरी ज्या त्या भागानुसार हे बदल आपल्याला दिसतील. \n\nप्राणी आणि वनस्पतींची भवतालातील बदलाशी जुळवून घेण्याची जी क्षमता आहे त्याहून तीव्र गतीने बदल होताना दिसतील. त्यामुळे वन्य पशू आणि वनस्पतींच्या अनेक प्रजाती नष्ट होतील. मलेरिया, दूषित पाण्यामुळे निर्माण होणारे आजार आणि कुपोषणामुळे लाखोंच्या संख्येनं बळी जाऊ शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. \n\nकार्बन डायऑक्साईडच्या उत्सर्जनात वाढ झाली तसं समुद्रातल्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे समुद्राचं आम्लाचं प्रमाण वाढलं आहे. हे आम्ल वाढल्यामुळे समुद्रातील जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे कोरल रीफ (प्रवाळ) संकटात आहेत. कोरल रीफच्या अस्तित्वासाठी कॅल्शियमयुक्त सांगाडा तयार होणं आवश्यक असतं पण समुद्रातील रासायनिक बदलांमुळे ते काम कठीण झालं आहे. \n\nपृथ्वीच्या वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी तसेच तापमानाबद्दल भाकितं करण्यासाठी कम्प्युटर मॉडल्सचं सहकार्य घेतलं जातं. पण वातावरणातील संवदेनशीलतेनुसार हे मॉडेल्स बदलतात. कारण वातावरणाचं उष्ण होणं किंवा थंड होणं हे कार्बन डायऑक्साइडच्या स्तरावर अवलंबून आहे. आणि वातावरणातलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. \n\nजागतिक तापमानवाढीमुळे काही बदल घडतील. त्यामुळे पृथ्वीचं तापमान आणखी वाढेल. जसं की आर्टिकमध्ये गोठलेल्या किंवा घन स्वरूपात असलेला मिथेन हा ग्रीनहाऊस गॅस वितळेल. याला पॉझिटिव्ह फीडबॅक म्हणतात. \n\nपण निगेटिव्ह फीडबॅकमुळे..."} {"inputs":"... 20-20 ओव्हर्सची इनिंग्ज करावी लागेल हे त्यांच्या लक्षात आलं. \n\nजेणेकरून ही मॅच संध्याकाळच्या सत्रात असेल. लोक नोकरी-व्यवसाय करून मॅचला येऊ शकतील. त्यांच्या घरचेही येऊ शकतील. मॅचच्या ठिकाणी खाण्यापिण्याची व्यवस्था असेल. लहान मुलांना खेळण्यासाठी काही गोष्टी असतील. मैदानावर डीजे असेल. \n\nआता हे सगळं कागदावर फारच रंजक वाटत असलं तरी बोर्ड पदाधिकाऱ्यांना हे पटणं आवश्यक होतं. टेस्ट आणि वनडेची प्रेक्षकसंख्या घटत चालली आहे हे बोर्डाच्या लक्षात आलंच होतं पण पारंपरिक गोष्टींना एकदम बाजूला कसं सारणार? हा प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"स या दोन टीममध्ये पहिली ट्वेन्टी-20 मॅच झाली. \n\nसंध्याकाळी साडेसहा-सातला मॅच सुरू होऊन दहा साडेदहापर्यंत संपू लागली. मॅचच्या ठिकाणी मैदानात स्विमिंग पूल, कराओके, बाऊन्सिंग कॅसल, डीजे असं जत्रेसारखं वातावरण दिसू लागलं. तिकीट सर्वसामान्य माणसाला परवडेल असं होतं. ट्वेन्टी-20 हिट ठरलं. \n\nमिडलसेक्स आणि सरे या टीममधल्या ट्वेन्टी-20 मॅचला 27,000 माणसं होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाची आर्थिक घसरण थांबली. तरुण मंडळी स्टेडियममध्ये येऊन मॅच पाहायला लागली. खेळाडूंनाही हे पसंत पडू लागलं. \n\nहे सगळं जगभरातील क्रिकेट बोर्डांचे पदाधिकारी पाहत होते. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्वेन्टी-20 प्रकार अमलात आणल्यावर अवघ्या सहा महिन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पहिली ट्वेन्टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच ऑकलंड इथे झाली. \n\nट्वेन्टी-20 विजेता संघ\n\nइंग्लंडमध्ये ट्वेन्टी-20 मॅचेसना उधाण आलं. अति झालं आणि हसू आलं त्यातला प्रकार झाला. यशस्वी ठरतंय म्हणून आम्ही वाहवत गेलो अशी प्रांजळ कबुली रॉबर्टसन यांनी दिली आहे. \n\nट्वेन्टी-20 प्रारुप डोमेस्टिक पातळीवर खपणीय ठरतं, मात्र आंतरराष्ट्रीय संघांमधल्या ट्वेन्टी-20 मॅचेस तेवढ्या लोकप्रिय होत नाहीत याचं कारण लोक त्या प्लेयर्सना सतत पाहत असतात. त्यांना वेगळं काहीतरी हवं असतं. डोमेस्टिक ट्वेन्टी-20 स्पर्धा ते प्रेक्षकांना देतात म्हणून त्या लोकप्रिय आहेत असं रॉबर्टसन यांना वाटतं. \n\nट्वेन्टी-20 प्रमाण मानून जगभरात असंख्य ठिकाणी लीग सुरू झाल्या आहेत. झटपट पैसे कमावण्याचं माध्यम म्हणून खेळाडू त्याकडे पाहतात. मात्र ट्वेन्टी-20चा जनक कोटीच्या कोटी भराऱ्यांपासून दूर आहे. मी यातून फार पैसे कमवू शकलो नाही मात्र खेळाला नवा आयाम देऊ शकलो याचं समाधान आहे असं रॉबर्टसन यांनी अनेक मुलाखतींमधून सांगितलं आहे. \n\nअतिरेक झाला तर ट्वेन्टी-20चं नुकसान होऊ शकतं असा महत्त्वपूर्ण सल्लाही त्यांनी दिला आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... 3 ते 5%ची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पण आता असलेली मंदी पाहता हे अंदाज बदलावे लागू शकतात.\"\n\nजुलै महिन्यामध्ये मारुतीच्या वाहन विक्रीमध्ये 34% घट झाली आहे. गेल्या सात वर्षांच्या कालावधीमध्ये एका महिन्यात नोंदवण्यात आलेली ही सर्वात मोठी घट आहे. गेल्या वर्षी या कार उत्पादक कंपनीच्या वाहन विक्रीमध्ये फक्त 4.7% वाढ झाली होती. \n\nरॉयटर्सच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार कंपनीने आपल्या हंगामी कर्मचाऱ्यांमध्ये कपात करायला सुरुवात केली असून जूनच्या अखेरीपासून हंगामी कर्मचाऱ्यांची संख्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... 3 मॅचेस जिंकल्या. \n\nस्थानिक क्रिकेटमध्ये तेजस्वी यांची कामगिरी\n\nकेंद्रीय मंत्री या नात्याने लालूंचं वास्तव्य दिल्लीत असताना तेजस्वीने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. दिल्लीतल्या डीपीएस आरकेपुरम शाळेचे विद्यार्थी असतानाही त्यांनी ही आवड जोपासली होती. \n\nतेजस्वीने दिल्लीच्या U15 टीमचं नेतृत्व करताना संघाला पॉली उम्रीगर ट्रॉफी जिंकून दिली होती. \n\nतेजस्वीने रणजी स्पर्धेत झारखंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. कारण त्यावेळी बिहारचा संघ नव्हता. 2009 मध्ये धनबाद इथे विदर्भविरुद्धच्या सामन्यात तेजस्वी खेळला होता. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांपूर्वी आयपीएल स्पर्धेत अंतिम अकरातल्या खेळाडूंना पाणी आणि एनर्जी ड्रिंक देण्याचं काम करणारे तेजस्वी 26व्या वर्षी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. देशातले सगळ्यांत तरूण उपमुख्यमंत्री असा मानही त्यांनी मिळवला. \n\nपरंतु नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. केंद्रीय अन्वेषण विभागाने आयआरसीटीसी घोटाळ्यात एफआयआर दाखल केला. हा घोटाळा 2006 मध्ये म्हणजे लालूप्रसाद यादव केंद्रीय रेल्वेमंत्री असताना झाल्याचा दावा सीबीआयने केला. तेजस्वी त्यावेळी 17 वर्षांचे होते. मात्र एफआयआरमध्ये आरोपी म्हणून त्यांचं नाव होतं.\n\nघोटाळ्यातील आरोपी उपमुख्यमंत्रिपदी नको या भूमिकेतून तत्कालीन मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी युती तोडण्याचा निर्णय घेतला. सगळ्यांना आश्चर्याचा धक्का देत त्यांनी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. त्याच काळात बहुप्रलंबित चारा घोटाळ्याचा निकाल लागला आणि जामिनावर बाहेर असलेले लालूप्रसाद यादव पुन्हा तुरुंगात गेले. आरजेडी पक्षाची जबाबदारी तेजस्वी यांच्या खांद्यावर येऊन पडली. \n\nतेजस्वी यादव\n\nगेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकांवेळी आरजेडीने काँग्रेससह जाण्याचा निर्णय घेतला. आरजेडीला एकही जागा जिंकता आली नाही तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं. \n\nभाजप-जेडीयू-एलजेपी या आघाडीने 39 जागांवर विजय मिळवत दणदणीत वर्चस्व गाजवलं. आरजेडीचा धुव्वा उडेल अशी शक्यता-भाकीत कोणीच वर्तवलं नव्हतं. लालूप्रसाद तुरुंगात, तेजस्वी यांच्याकडे पक्षाची धुरा आणि निवडणुकीत झालेली दारुण हार यामुळे आरजेडीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. \n\nतेजस्वी यादव\n\nलालूप्रसाद यांनी वय लक्षात घेऊन तेजस्वी हेच राजकीय वारसदार असं स्पष्ट केलं आहे. मात्र तेजस्वी यांचे बंधू तेजप्रताप यादव यांना हे मान्य दिसत नाही. लोकसभा निवडणुकीवेळी तेजप्रताप यांनी प्रतिस्पर्धी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. \n\nतेजस्वी यांच्या भगिनी मिसा भारती यांनाही राजकीय महत्वाकांक्षा आहे. लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना घरातील सगळ्यांनी एकत्र नांदावं असं वाटत आहे. परंतु प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. \n\nअवघ्या महिनाभरावर आलेल्या निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. कोरोनाचा धोका असतानाही भाजपने या निवडणुकीसाठी मौखिक प्रचार, सोशल मीडिया, व्हर्च्युअल रॅली असं सगळं खूप आधीपासूनच सुरू केलं आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री..."} {"inputs":"... 4 ऑक्टोबरला कामठी विधानसभा मतदार संघातून अर्ज भरतील असं स्पष्ट केलं आहे. \n\nगडकरींच्या निकटवर्तीयांचं तिकीट कापलं? \n\nचंद्रशेखर बावनकुळे हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय असल्याने त्यांचे तिकीट कापले गेले नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. \n\nदक्षिण नागपूरचे विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांनाही उमेदवारी नाकारण्यात आलीये. भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांना मध्य नागपूर मधून भाजपची उमेदवारी हवी होती पण तिथून विद्यमान आमदार विकास कुंभारे यांना उमेदवारी दिल्याने तेही नाराज... उर्वरित लेख लिहा:","targets":"य झाले. \n\nपुढे त्यांना आमदारकीचे तिकीट मिळाले आणि ते सलग तीन वेळा आमदार होते. \n\nत्यांना ऊर्जा आणि नंतर अबकारी ही दोन महत्वाची खातीही मिळाली होती. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... 8 वाजेपर्यंत सुरु असतं. \n\nया बसस्टँड चे संचालक अरविंद कुमार सांगतात की इथून कुठलीच अटक झालेली नाही. इथे अशी काही कारवाई झाली असती तर नक्कीच कळलं असतं, असं अरविंद कुमार यांचं म्हणणं आहे. \n\n2. रोडवेज बस स्टेशन, शामली\n\nकैराना बस स्टेशनपासून 100 पावलांच्या अंतरावर उत्तर प्रदेश पथ परिवहन महामंडळाचं बस स्टँड आहे. स्थानिक याला रोडवेज बस स्टेशन किंवा शामली बस स्टेशन म्हणतात. \n\nया बस स्टँडहून दिल्ली, करनाल, पानीपत, मेरठ, लखनौ, सहारनपूर या आणि आसपासच्या इतर काही राज्यांच्या राज्य परिवहन बसेस सुटतात. या ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात येत होता. \n\nशामली बसस्टँडच्या बाजूलाच फळांचं दुकान असणारे मोहम्मद हसीन यांनी सांगितलं की इथे काल संध्याकाळीसुद्धा मीडिया कर्मचाऱ्यांनी गर्दी केली होती. मात्र, त्यांनाही शाहरुख कुठला आहे आणि त्याला नेमकी कुठून अटक झाली, याचे पुरावे सापडले नाही. \n\nकैराना धार्मिक सलोख्याची फॅक्टरी? \n\nबोलताबोलता हसीन.. शामली आणि कैराना यांच्यात कसा धार्मिक सलोखा आहे, हे सांगू लागले. ते म्हणाले की दिल्लीत दंगली झाल्या. मात्र, त्याचा किंचितही परिणाम इथे झाला नाही. \n\nते म्हणाले, \"कैराना मुस्लीमबहुल भाग आहे. मात्र, इथे दोन्ही समाजांमध्ये कुठलाच तणाव नाही.\"\n\nहसीन\n\nकैराना लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार खासदार आहेत. \n\nयाच जिल्ह्यातल्या थानाभवन मतदारसंघातून सुरेश राणा आमदार आहेत. सुरेश राणा राज्य सरकारमध्ये मंत्री आहेत. एका विशेष समाजाविषयी त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन बरीच चर्चा झाली होती. \n\nकैरानामध्ये किराणा मालाचा व्यापार करणारे रोहित (नाव बदललेलं आहे) म्हणतात की त्यांना शाहरुखच्या अटकेविषयी माहिती नाही. मात्र, यामुळे धार्मिक सलोख्याला धक्का बसेल, असा अंदाज ते व्यक्त करतात आणि म्हणूनच कैरानाला धार्मिक सलोख्याचं प्रतीक किंवा फॅक्टरी म्हणणं घाईचं होईल.\n\nरोहित म्हणाले, \"या भागात बहुसंख्य मुस्लीम आहेत आणि इथून व्यापाऱ्यांनी पलायन केल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या आहेत. इथे असुरक्षितता जाणवते. मात्र, भाजप सरकार आलं तेव्हापासून फार भीती वाटत नाही.\"\n\nएका स्थानिक पत्रकाराने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ इथे येऊन म्हणाले होते की आता इथून कुठलाच व्यापारी पलायन करत नाहीय. त्यामुळे शामली आणि कैरानाच्या मुद्द्याला हवा देण्यासाठीच शाहरुखला इथून अटक केली, असं दाखवलं जात असावं. \n\n15 डिसेंबरनंतर संपूर्ण देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात निदर्शनं झाली. कैरानामध्येही काही निदर्शनं झाली. मात्र, पोलिसांनी निदर्शकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर निदर्शनं झाली नाही. \n\nहसीन म्हणतात की नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी विरोधात कैराना आणि शामलीमध्ये निदर्शनं झाली नाहीत. कारण 'मोठ्या लोकांनी' समजावलं की हे सगळं करण्याऐवजी आता शांत राहण्याची गरज आहे. \n\nहसीन सारखी माणसं निदर्शनं न करण्याला धार्मिक सलोखा म्हणू शकतात. मात्र, सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करणाऱ्यांवर उत्तर प्रदेशच्या योगी..."} {"inputs":"... 9 सप्टेंबरला त्यावर अंतरिम स्थगिती आणली.\n\nमराठा आरक्षण\n\nन्यायालयाच्या स्थगितीमुळे चालू शैक्षणिक वर्षात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना आता आरक्षण कसं मिळेल असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसंच सरकारी नोकरीतील आरक्षणापासूनही वंचित राहावं लागेल असं मराठा युवकांना वाटते आहे.\n\nत्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राज्यभर मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं. या पार्श्वभूमीवर तात्पुरता तोडगा म्हणून यंदाच्या वर्षासाठी मराठा समाजाला EWS अंतर्गत आरक्षण देण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घेतला होता.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल देण्यात आला आहे,\" असं संभाजीराजे यांनी सांगितलं.\n\nयाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसी मराठीने सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील राकेश राठोड यांच्याशी बातचीत केली. \n\nराठोड यांच्या मते, \"देशातील विविध जातींना मिळालेलं आरक्षण हे त्यांच्या सामाजिक स्थितीच्या आधारे देण्यात आलेलं आहे. मराठा समाजही याच निकषावर आधारित आरक्षण मागत आहे. त्यांना केंद्र सरकारच्या EWS आरक्षणात घातल्यास संपूर्ण समाजाला याचा लाभ मिळणार नाही. अत्यंत कमी लोक या आरक्षणास पात्र ठरू शकतात.\" \n\nराठोड सांगतात, \"EWS मधील सवलती या खुल्या गटातील मात्र आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना मिळतात. हे आरक्षण घेतल्यास तुम्ही खुल्या गटातील असल्याचं मानलं जाईल. मात्र दुसरीकडे, मराठा समाज सामाजिक तसंच आर्थिकदृष्या मागास असल्याचं समाजातील नेत्यांचं म्हणणं आहे. शिवाय, एकदा त्यांनी हे आरक्षण घेणं सुरू केल्यानंतर न्यायालयात त्याचा वेगळा संदेश जाऊ शकतो. त्यामुळे या स्थितीत खुल्या प्रवर्गातील लोकांना मिळणाऱ्या सवलती घेणं, हे आरक्षणाच्या दृष्टीने फायद्याचं नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... Donald Trump', अॅलन फ्रान्सिस यांचं 'Twilight of American Sanity' आणि कर्ट अँडरसन यांचं 'Fantasyland' ही काही उदाहरणं देता येतील.\n\nयेल विद्यापीठात मानसशास्त्राचे प्राध्यापक असलेल्या डॉ. ली यांनी गेल्याच महिन्यात डेमोक्रॅट पक्षाच्या सेनेटरशी बोलताना सांगितलं होतं की, ट्रंप हळूहळू मानसिकदृष्ट्या उघडे पडत आहेत आणि त्याची चिन्हं दिसू लागली आहेत.\n\nपण यातील लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, या तिघांपैकी एकानंही ट्रंप यांच्यावर उपचार केलेले नाहीत, किंवा ट्रंप यांच्या मानसिक स्थितीबद्दल त्यांना अगदी जवळून... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या स्वभावात खालील गोष्टी आढळतात -\n\nपण NPDवर लिहिणाऱ्या अॅलन फ्रान्सेस यांच्यानुसार ट्रंप यांना अशा प्रकारचा त्रास वारंवार होत नाही, हे लक्षात आल्यावर ट्रंप यांना NPD आहे, असं ठोसपणे सांगता येत नाही.\n\n\"ट्रंप यांना त्यांच्या आत्मस्तुतीमुळे, स्वप्रेमामुळे किंवा इतरांबद्दलच्या सहृदयतेच्या अभावामुळे आतापर्यंत कधीच त्रास झालेला नाही. उलट त्यांना त्याचा फायदाच झाल्याचं दिसतं. त्यांना त्रास होण्याऐवजी इतरांनाच त्याचा त्रास झाला आहे,\" फ्रान्सेस लिहितात.\n\nवॉल्फ यांच्या पुस्तकामुळे आता काही जण ट्रंप यांच्या आकलनक्षमतेत घट झाली आहे का, असंही विचारू लागले आहेत. याला दुजोरा द्यायला लोक, ट्रंप यांची पुनरावृत्तीची सवय आणि त्यांची बोलण्याची पद्धतीचा दाखला देतात.\n\nन्युरॉलॉजिकल तज्ज्ञांनी ट्रंप यांच्या भूतकाळातल्या काही क्लिप्स त्यांच्या सध्याच्या क्लिप्सबरोबर पडताळून पाहिल्या आणि त्यांना असं लक्षात आलं की, ट्रंप यांच्या बोलण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे.\n\nपूर्वी ते अत्यंत गुंतागुंतीची, लांबलचक वाक्य रचना करायचे. लांबलचक विशेषणं वापरायचे. पण आता ते छोट्या छोट्या शब्दांची लहान वाक्यं वापरतात. ते बोलताना काही शब्द त्यांच्या तोंडातून निसटतात, मुद्दा सोडून ते भरकटतात आणि 'the best' सारखी टोकाची विशेषणं वापरतात.\n\nकाही तज्ज्ञांच्या मते हे अल्झायमरसारख्या आजारांमुळेही होऊ शकतं, किंवा हा फक्त वाढत्या वयाचा परिणाम असू शकतो.\n\nट्रंप यांनी एका भाषणादरम्यान पाण्याचा ग्लास असा विचित्र पद्धतीने उचलला होता.\n\nआपल्या आकलनात झालेली घट लपवण्याचा प्रयत्न राष्ट्राध्यक्ष करतात, असं म्हणणारे आणखी काही प्रसंगांकडे लक्ष वेधतात. असे प्रसंग ज्या वेळी ट्रंप यांना स्वत:च्या हालचालींवर नियंत्रण ठेवणंही कठीण झालं होतं!\n\nडिसेंबरमध्ये घडलेल्या एका प्रसंगात त्यांनी भाषण देताना अत्यंत विचित्र पद्धतीने दोन्ही हातांनी ग्लास उचलला होता. आणखी एका भाषणादरम्यान त्यांनी काही शब्द अक्षरश: बरळल्यासारखे उच्चारले.\n\nघसा सुकल्यामुळे हे असं झालं, असं स्पष्टीकरण व्हाईट हाऊसने नंतर दिलं होतं. पण काही जणांच्या मते हे घसा सुकण्यापेक्षा काहीतरी गंभीर असल्याचं लक्षण असू शकतं.\n\nViewers were left amazed at parts of Trump's Jerusalem announcement\n\nबोलण्याचा संबंध मेंदुच्या पुढल्या बाजूशी असतो. वयोमानानं आवाज कमी होत जातो. तसंच आवाज खालावण्यासाठी एक विशिष्ट, तुलनेने दुर्मिळ..."} {"inputs":"... अंमलबजावणी होते का नाही यावरही लक्ष दिलं पाहिजे. जेणेकरून सामान्यांना दिलासा देण्यास मदत होईल, असं चव्हाण पुढे म्हणाले. \n\nनेत्यांवर दौऱ्यासाठी दवाब? \n\nनैसर्गिक संकटात मंत्री, नेत्यांनी दौरा केला नाही म्हणून सर्व स्तरातून जोरदार टीका होते. यावर बोलताना राज्यातील एक मंत्री म्हणतात, \"नेते दौऱ्यावर आले नाहीत तर खूप टीका होते. मीडियाही हा मुद्दा उचलून धरतो. एखाद्या पक्षाचा नेता गेल्यानंतर आपल्याकडून कोणीच जात नाही. अशी भावना दुसऱ्या पक्षातील नेत्यांमध्ये तयार होते. त्यामुळे नेत्यांवर दौऱ्यासाठी राजक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही. लोकांनी नेते राजकीय पर्यटनाला जातात असा विचार करणं चुकीचं आहे. शेतकऱ्यांना मानसिक आधार देण्याची. त्यांचे अश्रू पुसण्याची गरज असते. प्रशासनाच्या चौकटीत राहून मदत करायची असते. नेते फिल्डवर गेल्याने प्रशासन जागं होतं आणि कामाला लागतं. त्यामुळे नेत्यांचे दौरे खूप महत्त्वाचे असतात,\" असं यदु जोशी पुढे म्हणतात. \n\n'प्रशासन सतर्क होतं'\n\nदुष्काळ, महापूर आणि नैसर्गिक संकटानंतर नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम स्थानिक प्रशासनाचं असतं. पंचनामे झाल्यानंतर तात्काळ मदत करणं गरजेचं असतं. पण, प्रशासन हे सरकारी काम आहे. त्यामुळे थंड बसलेल्या प्रशासनाला खडबडून जागं करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोठ्या नेत्यांच्या दौऱ्याची मदत होते असं माजी सनदी अधिकाऱ्यांचं मत आहे. \n\nनेत्यांच्या दौऱ्याबाबत बीबीसीशी बोलताना माजी विभागीय आयुक्त महेश झगडे म्हणतात, \"नेत्यांनी दौरा केल्यानंतर त्यांना खरं चित्र डोळ्यासमोर दिसतं. सामान्य जनतेला होणारा त्रास दिसतो. त्यामुळे सरकारी मदत मिळवून देण्यासाठी नेते योग्य प्रकारे पाठपुरावा करू शकतात. मुख्यमंत्र्यांसारखे नेते सचिवांना तात्काळ आदेश देऊ शकतात. त्यामुळे पंचनामे, नुकसान भरपाई वेगाने होण्यास मदत होते. यामुळे मोठ्या नेत्यांचे दौरे निश्चित महत्त्वाचे ठरतात.\" \n\nनैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी, काष्टकार पूरता खचलेला असतो. अचानक होत्याचं नव्हतं झाल्याने त्यांना धीर देण्याची गरज असते. त्यामुळे मंत्र्यांचा, नेत्यांचा दौरा शेतकऱ्याला आधार देण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सरकार आपल्या पाठीशी आहे, आपल्याला पुन्हा उभं करेल अशी अपेक्षा प्रत्येकाचा मनात असते. \n\n\"मंत्री किंवा मोठ्या नेत्यांच्या दौरा म्हटला की प्रशासन सतर्क होतं. फक्त एका जिल्ह्यापूरतं नाही, तर इतरही जिल्ह्यात प्रशासन खडबडून जागं होतं. सरकारी यंत्रणा कामाला लागते. आपल्यावर टीका होऊ नये यासाठी तात्काळ कामं सुरू होतात. प्रत्यक्ष परिस्थिती पाहिल्याने नेत्यांना खरी परिस्तिती कळते. त्यात, लोकांना मंत्री आल्यामुळे धीर मिळतो,\" यासाठी नेत्यांनी प्रत्येक ठिकाणी न जाता काही ठिकाणी नक्की ग्राउंडवर जाऊन पहाणी केली पाहिजे असं महेश झगडे पुढे सांगतात. \n\nपंचनामे झाल्यानंतर मदत\n\nनुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याची गरज असते. पंचनामा झाल्याशिवाय आर्थिक मदत मिळत नाही. लोकांना मदत तात्काळ मिळावी अशी आशा असते. पण, कायद्याच्या चौकटीत राहूनच मदत करावी लागते...."} {"inputs":"... अजून संपलेलं नाही.\n\nपुढच्या महिनाभरात त्याविषयी ठोस भूमिका घेतली, तर ट्रंप या कार्यकाळाची अखेर एका सकारात्मक पद्धतीनं करू शकतात, ज्याचा रिपब्लिकन पक्षाला फायदा होईल, असं ट्रंप समर्थकांना वाटतं. \n\nट्रंप यांचे माजी सल्लागार ब्रायन लँझा 'बीबीसी रेडियो फोर'ला दिलेल्या मुलाखतीत म्हणतात, की चार वर्षांनंतर ट्रंप यांच्याकडे निवडणूक जिंकण्याची संधी असेल. \n\n\"बायडन यांच्याकडे कोव्हिडच्या काळात देशाचं नेतृत्व करण्याची संधी आहे. ते किती यशस्वी ठरतात आणि कुठे अपयशी ठरतात हे दिसून येईलच. आणि रिपब्लिकन पक्षाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल पाहता विस्मृतीत जाणं त्यांना पटत नाही. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर ते कुठल्या ना कुठल्या प्रकारात सक्रिय राहतील. निदान सतत ट्वीट्स करून ते चर्चेत रहतील, याची शक्यता जास्त आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाळी आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका. )"} {"inputs":"... अट्टहास धरला होता. नवादामध्ये रामनवमीच्या आधी जिल्हा प्रशासनाने शहरातील धार्मिक नेत्यांना बोलावून एक शांती बैठक घेतली. त्या बैठकीत मुस्लीमबहुल भागात 'पाकिस्तान मुर्दाबाद'च्या घोषणा देऊ नका, अशी विनंती करण्यात आली.\n\nत्यावर भाजपच्या नेत्यांनी आक्षेप घेतला. \n\nइतकंच नाही तर नवादामध्ये भाजपचे खासदार म्हणाले की 'पाकिस्तान मुर्दाबाद'ची घोषणा भारतात द्यायची नाही तर कुठे द्यायची?\n\nऔरंगाबाद, रोसडा, भागलपूर आणि आसनसोलमध्येही असंच झालं. स्थानिक लोकांचं म्हणणं होतं की मिरवणुकीचा मार्ग मुद्दाम मुस्लीमबहुल भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"दुकानं जाळण्यात आली. त्यात 29 दुकानं मुस्लिमांची होती. त्यामुळे मुस्लिमांच्या दुकानांना जाणूनबुजून लक्ष्य करण्यात आलं, हे स्पष्ट होतं.\n\nदुकानांना लागलेल्या आगीवरून कोणतं दुकान हिंदूंचं आणि कोणतं मुस्लिमांचं आहे, हे आंदोलनकर्त्यांना आधीच माहिती होतं, असं औरंगाबाद जिल्हा प्रशासनाचं असं म्हणणं आहे. \n\nमिरवणुकीत सामील झालेले भाजपचे खासदार सुशील सिंह\n\nऔरंगाबादच्या युवा वाहिनीचे नेते अनिल सिंह यांच्या घरात मुस्लिमांची दुकानं असूनसुद्धा ती सुरक्षित राहिली नाही. \n\nतोडफोडीत बाहेरच्या लोकांचा सहभाग होता, असं औरंगाबादचे जिल्हाधिकारी राहुल रंजन माहिवाल यांनी सांगितलं. रोसडाच्या रहिवाशांच्या मते जमावामध्ये स्थानिक आणि बाहेरच्या लोकांचा समावेश होता. \n\n7. प्रशासनाची भूमिका\n\nकाही अपवाद वगळता प्रशासनाने बघ्याची भूमिका घेतली होती. औरंगाबादमध्ये 26 मार्चला झालेल्या मिरवणुकीत चप्पल फेकणं, स्मशानात झेंडे गाडणं आणि मुस्लिमांविरुद्ध अपमानजनक घोषणा देण्यासारख्या अनेक घटना समोर आल्या.\n\nइतकं सगळं होऊनसुद्धा दुसऱ्याच दिवशी 27 मार्चला मुस्लीम परिसरात मिरवणूक काढण्यासाठी परवानगी देण्यात आली. याबाबत विचारणा करण्यात आल्यावर प्रशासनाने सांगितलं की आधीच लेखी परवानगी देण्यात आली होती, त्यामुळे काही करता येत नव्हतं.\n\nनवादामध्ये प्रशासनाने मुस्लीम भागात घोषणा न देण्याचा प्रस्ताव ठेवला तेव्हा भाजपने त्याला नकार दिला. भागलपूर, रोसडा आणि आसनसोलमध्ये प्रशासन जमावासमोर काहीही करू शकलं नाही. \n\nपण प्रशासन सतर्क नसतं तर आणखी वाईट परिस्थिती झाली असती असंही नवादा, भागलपूर आणि रोसडाच्या मुस्लिमांचं म्हणणं आहे. त्याच वेळी प्रशासनाच्या डोळ्यादेखत शहर जळत होतं, असं औरंगाबादच्या पीडितांचं मत आहे.\n\n8. सोशल मीडियावर अफवा\n\nबिहारमध्ये ज्या शहरांमध्ये जातीय द्वेष पसरला तिथे सगळ्यांत आधी इंटरनेट बंद करण्यात आलं. सोशल मीडियावर वेगाने अफवा पसरवण्यात आल्या. औरंगाबादमध्ये चार युवकांची हत्या झाली, अशी अफवा पसरवण्यात आली होती. \n\nत्याचबरोबर रामनवमीला मुस्लिमांनी मिरवणुकीवर हल्ला केला आहे, अशी अफवा पसरवण्यात आली. आसनसोलमध्ये दंगली झाल्याची अफवा पसरवली गेली, त्यामुळे लोक आपली घरं सोडून पळू लागली.\n\n9. मुस्लिमांमध्ये दहशत, हिंदू लोकांमध्ये आनंदाचं वातावरण\n\nया घटनांमुळे मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. औरंगाबादमध्ये इमरोज नावाच्या माणसाचं चपलांचं दुकान..."} {"inputs":"... अडचण येत होती. तिचा चेहरा पासपोर्टवरच्या छायाचित्राशी जुळत होता, पण तिच्या बोटांचे ठसे नोंदवणं मात्र कस्टम अधिकाऱ्यांना शक्य होत नव्हतं, कारण तिला बोटांचे ठसे नव्हतेच.\n\nया संदर्भात तपास केल्यानंतर प्राध्यापक इटिन यांना असं आढळलं की, ही महिला आणि तिच्या कुटुंबातल्या आठ सदस्यांना अशाच विचित्र आजाराला सामोरं जावं लागतं आहे- त्यांच्या हाताच्या बोटांचा आतला भाग सपाट होता आणि हातांवरच्या स्वेदग्रंथी कमी संख्येने होत्या. दुसरे त्वचावैज्ञानिक एली स्पेशर आणि पदवीची विद्यार्थिनी जॅना नोउसबेख यांना सोबत घ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्कामोर्तब होण्यासाठी दोन वर्षं वाट पाहावी लागली.\n\n\"मला खरोखरच हा आजार असल्याचं पटवून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांमध्ये चार ते पाच वेळा मला ढाक्याला फेऱ्या माराव्या लागल्या,\" असं गोपेश म्हणाले.\n\nत्यांच्या कार्यालयात हजेरीपटासाठी बोटांच्या ठशांचा वापर होऊ लागल्यावर आपल्यापुरती जुनीच- हजेरीपटावर सह्या करण्याची- पद्धती वापरायची मुभा द्यावी, यासाठी गोपेश यांना त्यांच्या वरिष्ठांचं मन वळवावं लागलं.\n\nहातांची स्थिती\n\nबांग्लादेशातील एका त्वचावैज्ञानिकाने या कुटुंबाचा आजार जन्मजात पाल्मोप्लान्तार केरातोडर्मा असल्याचं निदान केलं होतं. हाचा आजार दुय्यम स्तरावरील अॅडर्मटोग्लाफियामध्ये विकसित होतो, असं प्राध्यापक इटिन यांचं म्हणणं आहे. या आजारामध्ये त्वचा कोरडी पडणं आणि हाता-पायाच्या तळव्यांवर कमी घाम येणं, अशीही लक्षणं दिसू शकतात. सरकार कुटुंबियांमध्ये ही लक्षणं दिसतात.\n\nया कुटुंबाला अॅडर्मटोग्लाफियासारखाच आजार झाला आहे, यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी आणखी चाचण्या गरजेच्या आहेत. या कुटुंबाच्या जनुकीय चाचण्यांसाठी सहकार्य करायला आपला चमू \"अतिशय आनंदा\"ने तयार आहे, असं प्राध्यापक स्प्रेशर म्हणाले. या चाचण्यांच्या निष्कर्षाने सरकार कुटुंबीयाला काही निश्चित निदान करता येईल, पण बोटांचे ठसे नसलेल्या अवस्थेत जगात वावरताना दैनंदिन पातळीवर येणाऱ्या अडचणींपासून मात्र काही दिलासा मिळणार नाही.\n\nसरकार कुटुंबीयांची समस्या समजून घेण्याच्या दिशेने समाजाची वाटचाल होताना दिसत नाही, उलट त्यांच्यासाठी समाजात वावरणं अधिकाधिक दुर्धर होतं आहे. अमल सरकार यांचं जगणं बहुतांशाने अशा अडचणींविना पार पडलं, पण आपल्या मुलांविषयी त्यांना चिंता वाटते, असं ते म्हणतात.\n\n\"हे काही माझ्या हातात नाही, माझ्यात हे अनुवंशिकरित्या हे आलं,\" असं ते म्हणाले. \"पण मला आणि माझ्या मुलांना ज्या तऱ्हेच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय, ते मला खूप वेदनादायक वाटतं.\"\n\nवैद्यकीय प्रमाणपत्र दाखवल्यानंतर अमल आणि अपू यांना अलीकडेच बांग्लादेश सरकारकडून नवीन प्रकारचं राष्ट्रीय ओळखपत्र मिळालं. या कार्डामध्ये रेटिना स्कॅन आणि चेहऱ्याची वैशिष्ट्यं यांसारखी इतर बायोमेट्रिक माहितीदेखील वापरली जाते.\n\nपण अजूनही त्यांना सिम-कार्ड विकत घेणं किंवा चालकाचा परवाना मिळवणं शक्य झालेलं नाही आणि त्यांच्यासाठी पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया अत्यंत लांबणारी ठरते.\n\n\"या परिस्थितीबद्दल सारखं समजावून सांगून मी..."} {"inputs":"... अनंतात बघायचा. आकाशातले तारे कसे एकमेकांना मिठी मारतात, हे तो सांगायचा. त्यांना पिटर प्रिन्सिपल कॉन्सेप्टचं ज्ञान होतं. त्याच्याजवळ 200 किलो वजनाचा टेलिस्कोप होता. त्याने आकाशाची मॅपिंग केली होती. त्याला 'ब्लॅक होल' ठाऊक होता. त्याला चंद्रावरच्या खड्ड्यांची खडानखडा माहिती होती. \n\nत्याला 'डार्क साईड ऑफ द मून'चीही माहिती होती आणि नीत्शेही माहिती होता. नीत्शे म्हणायचे तुम्ही दिर्घकाळ शून्यात बघता तेव्हा शून्यही तुम्हाला बघू लागतो. कदाचित ताऱ्यांच्या गर्दीत तो स्वतःला एकाकी मानायचा. \n\nसुशांत कदाचित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब होती. आणि कदाचित हाच आत्महत्येच्या या दुःखद कहाणीचा सर्वात महत्त्वाचा पैलू होता. \n\nमोठी स्वप्न असणारा छोट्या शहरातला मुलगा\n\nबॉलीवुडसाठी सुशांत पूर्णपणे बाहेरचा होता. प्रेक्षक त्याला ओळखायचे. त्याला सेलिब्रेट करायचे. सुशांतच्या पहिल्या 'काय पो चे' या सिनेमात त्याने एका क्रिकेटवेड्या तरुणाची भूमिका बजावली. हा तरुण एका मुस्लीम तरुणाला पुढे जाता यावं, यासाठी त्याला क्रिकेटचे धडे देतो. \n\nही एक अशी भूमिका होती जी तुम्ही विसरू शकत नाही. सिनेमातलं ते एक दृष्य तर तुमच्या स्मृतीतून कधीच पुसलं जाऊ शकत नाही. या दृष्यात तो खिडकीतून बाहेर पडून बसच्या छतावर जाऊन बसतो. \n\nसुशांत सिंह राजपूत\n\nसुशांतमध्ये तुम्हाला छोट्या शहरातल्या त्या तरुणाची झलक दिसते जो आपल्या आशा-आकांक्षा आणि आवड यांच्यात अडकला आहे. आई-वडिलांची महत्त्वाकांक्षा आणि स्वातंत्र्याचं आकर्षण यातल्या दुविधेची ही कहाणी आहे. \n\nतुम्हाला आयुष्याची ती बाजू माहिती असेलच. बिहार असंच ठिकाण आहे जिथे कमी वयातल्या मुलांच्या मनात स्वप्न पेरली जातात. इंजीनिअर, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी ते लग्न करून सेटल होण्याची स्वप्नं. इथल्या प्रत्येक भिंतीवर तुम्हाला कोचिंग सेंटरचे पोस्टर चिकटवलेले दिसतील. \n\nसुशांत सिंह राजपूतने इंजीनिअरिंगची प्रवेश परीक्षा दिली होती. या परीक्षेत तो देशातून सातवा होता. अभिनय क्षेत्रात येण्याआधी तो मेकॅनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेत होता. अभिनयासाठी त्याने इंजीनिअरिंग सोडलं. \n\nत्याला एकांत आवडायचा\n\n1986 साली बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यातल्या मलडीहामध्ये सुशांतचा जन्म झाला. पाच भावंडात तो सर्वात धाकटा. चारही बहिणी, तो एकटा भाऊ. आईच्या खूप जवळ होता सुशांत. तो शांत मुलगा होता. 2003 साली त्याची आई गेली. या घटनेच्या त्याच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्याला कायम एकांत आवडायचा. \n\nसुशांतच्या कुटुंबीयांच्या जवळच्या असणाऱ्या रंजिता ओझा सांगतात की, सुशांत आईच्या खूप जवळ होता. त्याला आईची खूप आठवण यायची. हंसराज शाळेत प्रवेश घेण्यासाठी तो बहिणीसोबत दिल्लीतल्या मुखर्जी नगरला गेला होता. बहीण सिव्हिल सर्विसेसची तयारी करायची. सुशांतने दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता. \n\nतो कायम हसतमुख असायचा. त्याचा तो हसतमुख चेहरा रंजिताच्या नजरेसमोरून जात नाही. सुशांत पार्कमध्ये एकटा फिरायचा किंवा मग अभ्यासाच्या टेबलावर दिसायचा. \n\nसुशांत सिंह\n\nसुशांतचा अभ्यासाचा टेबलही..."} {"inputs":"... अनिश्चितपणा या भावनांच्या छटा माझ्या मनात त्यावेळी होत्या,\" ते सांगतात.\n\n\"त्यांच्या पायाशी बसावं आणि शिकावं, बस्स एवढंच मला हवं होतं.\" \n\nरजनीश यांच्यावर ह्यू यांनी `The God that Failed` हे पुस्तक लिहिलंय. ह्यू सांगतात की ख्रिश्चन धर्माच्या अनुषंगानं विचार केला तर ओशो कधीच गॉड किंवा देव नव्हते. \n\n\"त्यांचं व्यक्तिमत्त्व हळूहळू विकसित होताना मी जवळून पाहिलं. त्यासाठी आवश्यक असणारी संवेदना आणि समज त्यांना उपजतच होती.\"\n\n1990 मध्ये मृत्यूच्या आधी भगवानांनी ओशो हे नाव धारण केलं. पण ह्यू सांगतात की भगव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचं स्पेशल दर्शन घेतल्यानंतर त्यांच्या गर्लफ्रेंडबरोबरच्या त्यांच्या नात्याला एक नवीन दर्जा लाभला. पण त्यांचा हा आनंद अल्पावधीतच संपुष्टात आला, कारण भगवानांनी त्यांना 400 मैल दूर शेतकामासाठी पाठवलं.\n\nतिथून परतल्यावर ह्यूंना रजनीशांची पर्सनल सेक्रेटरी माँ योग लक्ष्मीचा अंगरक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं. \n\nह्यूंनी रजनीशांचीही रक्षा करावी, असं लक्ष्मीनं त्याला सांगितलं होतं.\n\nलक्ष्मीनं ह्यूंना सांगितलं की एकदा एका संन्याशाला आचार्यांचं दर्शन नाकारल्यावर तिच्यावर हिंसक हल्ला झाला होता. म्हणून ह्यूंनी ओशोंचं रक्षण करावं, असं तिने त्यांना सांगितलं होतं. \n\nह्यू सांगतात की भक्तांना दर्शन नाकारणं ही कल्पना रजनीशांनाही अमान्य होती, पण \"गुरूंना त्यांच्याभोवती लोकांनी गराडा घालणं, स्पर्श करणं किंवा त्यांच्या पावलांचं चुंबन घेणं अशा गोष्टी आवडत नव्हत्या\".\n\nसात वर्षं ह्यू भगवानांभोवतलच्या काही निवडक संन्याशांपैकी एक होते. याच आतल्या वर्तुळाने ओशोंभोवती \"पावित्र्याचं\" एक वलय तयार केलं होतं.\n\nशिष्यांना कराटेचं प्रशिक्षणही दिलं जायचं.\n\nयाच आतल्या वर्तुळात मा आनंद शीला होत्या, ज्या नेटफ्लिक्सच्या या डॉक्युड्रामामध्ये बऱ्यापैकी केंद्रस्थानी होत्या.\n\nशीला या मूळ गुजरातच्या, पण न्यू जर्सीच्या महाविद्यालयात त्यांचं शिक्षण झालं होतं. भगवानांसोबत अध्यात्माचा अभ्यास सुरू करण्यापूर्वी एका अमेरिकन माणसाशी त्यांचं लग्न झालं होतं. \n\nह्यू सांगतात की पुणे आश्रमातल्या कँटीनमध्ये त्यांनी शीलाबरोबर काम केलं होतं. भगवानांच्या शिष्य समुदायाची संख्या याच काळात वाढू लागली होती.\n\nमाझं शीलाबरोबर जवळपास महिनाभर जोरदार अफेर चालू होतं, असं ह्यू सांगतात. पण तिच्या नवऱ्याला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने याबाबत रजनीशांना तक्रार केली आणि मग त्यांच्या सांगण्यावरून आमचं नातं तिथेच संपलं. \n\nरजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.\n\nत्यानंतर शीलाची ह्यूबरोबर वागणूक बदलली आणि जसजशी तिची आश्रमात पदोन्नती झाली तसतशा ह्यूच्या अडचणी वाढू लागल्या. मग तिने लक्ष्मीची जागा घेत रजनीशची पर्सनल सेक्रेटरी झाली.\n\nपुण्यात रजनीशांच्या आश्रमात होणाऱ्या वर्तवणुकीवर वादळ उठलं होतं, आणि त्यामुळं त्यांना आहे त्याच परिस्थितीत मार्ग काढून स्थिरावायचं होतं, नवा शिष्य समुदाय तयार करायचा होता, हजारो शिष्यांना घडवायचं होतं. \n\nमग ओशो आश्रम पुण्यातून ऑरेगॉनला..."} {"inputs":"... अनेक बॅचलर मंडळी आपापल्या वेळांप्रमाणे तिथे जाऊन खातात. आमटी-भात, पोळी-भाजी, कोशिंबीर, लोणचं पापड, स्वीट एवढं परवडणाऱ्या दरात मिळाल्यावर कोण कशाला किचनमध्ये घुसण्याची तसदी घेतंय. कोरोनामुळे लॉकडाऊन लागलं आणि बॅचलर्सचा घास हिरावून घेतला गेला. \n\nआपण आपलं काम करावं, वेळ झाली की इथे येऊन जेवण करावं या पंथाचे पाईक असणारी मंडळी पार धुपली. रोज नित्यनेमाने जेवण पुरवणाऱ्या दुकानाचं बंद शटर आणि पितळी टाळं पोटात खड्डा करतं. शिकणारी मुलं, अनेक नोकरदार माणसं, व्यावसायिक यांच्यासाठी या जागा श्रद्धेय होत्या, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ियाझाचं काम आहे. त्यात गणित आहे, शास्त्र आहे, सौंदर्य आहे, टायमिंग आहे. स्वयंपाक करताना त्यात मन असावं लागतं आणि जीव ओतावा लागतो. मोबाईलचे नोटिफिकेशन विसरण्याएवढी तन्मयता लागते. लोणचं मुरावं तसं स्वयंपाकाच्या क्लृप्त्या अंगी भिनतात. आला कोरोना, झालो शेफ इतका सोपा हा खेळ नाही. \n\nअशावेळी बॅचलर्सच्या साथीला आपली माणसं धावून येतात. ही माणसं हिशोब मांडत बसत नाहीत, ती ताट मांडतात, डबा देतात. कधी ही माणसं एक्सटेंडेड फॅमिली असते, कधी मित्रमैत्रिणी, कधी सामाजिक संस्था. आपल्या माणसांना थँक्यू म्हणायचं नसतं. त्यांना दुवा देत, त्यांच्या ऋणात राहणंच योग्य. हे सगळं असतानाच फुकट सल्ले देणारे जोमाने कार्यरत असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य. \n\nस्वयंपाक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आदर होताच, कृतज्ञता तर होतीच. बहुतांश घरांमध्ये आई, बायको, बहीण, आत्या, काकू, मावशी या आयुष्यभर स्वयंपाकाचा भार वाहत आहेत. त्यांचं काम नाही चिरा नाही पणती राहतं. किराणा आणणं, भाज्या आणणं, निवडणं, घरातल्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवणं, सणसमारंभ हे सगळं करून प्रत्यक्ष स्वयंपाक करणं आणि खिलवणं हा अन्नरथ 365 दिवस सुरू असतो. कौटुंबिक सुट्टी किंवा एखाददिवशी हॉटेलिंग सोडलं तर अनेकींचं आयुष्य स्वयंपाकात जातं. अनेकजणी यासाठी करिअरला तिलांजली देतात. \n\nकाहीजणी हे सगळं करून नोकरीही करतात, प्रवासही करतात. बाईने स्वयंपाकघरातच राहावं का? अन्नपूर्णेनं स्वत:चा विचार करू नये का? हे प्रश्न आहेतच. तूर्तास आपल्या रचनेत स्त्रीच्या हातात किचन आहे. हल्ली अनेक पुरुष मंडळी हौसेपल्याड जात नियमितपणे स्वयंपाक करू लागली आहेत. पाण्यात पडलं की पोहायला जमतं अशी म्हण आहे. पण म्हणून स्विमिंग पूलमध्ये सूर मारणारा प्रत्येकजण मायकेल फेल्प्स होत नाही. पोटात उसळणारा आगडोंब माणसाला अंतर्बाह्य बदलवतो. कोरोनाने पोटाच्या खळगीला आव्हान दिलंय. कोरोनाचं संकट बिकट आहे, यथावकाश ते जाईल. पण तोपर्यंत स्वत:चं आणि इतरांचंही पोट भरू शकतील अशा एकला चलो रे मंडळींची फौज तयार झालेली असेल हे पक्कं! \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... अनेकांवर वैद्यकीय उपचार होतात. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर अशा रुग्णांना घरी पाठवतात आणि घरीच त्यांचा मृत्यू होतो.\"\n\nत्यामुळे कोव्हिड-19 मुळे होणाऱ्या मृत्यूची अचूक आकडेवारी मिळवण्यासाठी केवळ हॉस्पिटलमधले मृत्यू मोजणं पुरेसं नाही. \n\nभारतात स्मशानभूमीत किती अंत्यसंस्कार झाले, यावरूनही ही आकडेवारी काढणं सोपं नाही. कारण आपल्याकडे अनेक ठिकाणी गावकुसाबाहेरच्या खुल्या मैदानावर अंत्यविधी पार पाडले जातात. त्यांची अधिकृत नोंद नसते. \n\nमात्र, याविषयी बोलताना पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"न-लुईस व्हिंसेट सांगतात, \"भारतासह अनेक देशांमध्ये कोव्हिड-19 मुळे प्रत्यक्षात जेवढे मृत्यू झाले त्यापेक्षा कमी नोंदवले गेले.\"\n\nते म्हणतात, \"बरेचदा एखाद्या संसर्गामुळे मृत्यू ओढावतो. मात्र, चाचण्या करूनच हे मृत्यू कोव्हिड-19 मुळे झाले आहेत का, हे स्पष्टपणे सांगता येईल. चाचण्याच केल्या नाही तर गोंधळ वाढतो. 1918च्या स्पॅनिश फ्लूच्या मृत्युदरात मोठी तफावत असण्यामागेही हेच कारण आहे.\"\n\nसाथीच्या आजारामुळे दगावलेल्यांची संख्या जाहीर केली तर जनतेमध्ये भीती पसरण्याचाही धोका सरकारला असतो. त्यामुळे आकडेवारी लपवली जाते का?\n\nयावर बोलताना डॉ. झा म्हणतात, \"मोठ्या संख्येने लोक दगावत असतील तर ते लपवलं जाऊ शकत नाही. त्यामुळे जगभरात असं कुठे घडत असेल, असं वाटत नाही.\"\n\nते पुढे म्हणतात, \"मृत्यूची आकडेवारी जास्त विश्वासार्ह असते. मात्र त्यासाठी सर्व मृत्यूंची किंवा मोठ्या प्रमाणावर मृत्यूची नोंद व्हायला हवी.\"\n\nएकूणच काय तर भारतात कदाचित काही मृत्यू नोंदवले जात नसतील किंवा काही चाचण्याही सदोष असतील. मात्र, असं असलं तरी भारतात कोव्हिड-19चा मृत्यूदर जगाच्या तुलनेत कमी आहे, हे नक्की. मात्र, याचा अर्थ आपण कोव्हिड-19 ला मात दिली आहे, असा अजिबात नाही. \n\nएका तज्ज्ञाने म्हटलं त्याप्रमाणे, \"स्पष्टपणे सांगायचं तर आपल्याला अद्यापतरी याची माहिती नाही.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... अमेरिकेने यावर्षी ऑगस्टमध्ये टर्कीशी हातमिळवणी केली. मात्र, यावेळी सेफ झोनची चर्चा झाली नाही. तर टर्कीला त्यांच्या सीमेच्या सुरक्षेविषयी असलेली काळजी मिटावी, यासाठी अमेरिकेच्या सैन्याने टर्कीच्या सैन्यासोबत मिळून सीमा भागात एक सुरक्षा यंत्रणा उभारण्याला मान्यता दिली. तिकडे YPGने आघाडी धर्माचं पालन करत सीमाभागातून आपली तटबंदी हटवण्यास सुरुवात केली. \n\nमात्र, दोन महिन्यांनंतर 6 ऑक्टोबर रोजी अर्दोआन यांनी ट्रंप यांना आपण एकट्यानेच सीरियात सेफ झोन उभारणार असल्याचा इशारा दिला. हा सेफ झोन कुर्दांपासून... उर्वरित लेख लिहा:","targets":"किंमत चुकवायला\" तयार असल्याचं SDFचं म्हणणं आहे. \n\nटर्कीच्या सैन्य कारवाईपूर्वी उत्तर-पूर्व सीरिया \"अभूतपूर्व अशा संभाव्य मानवीय संकटाच्या उंबरठ्यावर\" असल्याचा इशारा SDFच्या कंमांडरने दिला होता. \n\nते पुढे म्हणतात, \"आमच्या सीमाभागात मोठ्या संख्येने लोक राहतात. त्यामुळे या हल्ल्यात हजारो निष्पाप नागरिकांचं रक्त सांडेल.\" \n\nइतकंच नाही तर टर्कीच्या कारवाईमुळे आयएसच्या पुनरुज्जीवनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी भीतीही SDFने व्यक्त केली आहे. \n\nतुर्कीने सीमेपार केलेली ही पहिलीच सैन्य कारवाई आहे का?\n\nकुर्द सशस्र दलाविरोधात टर्कीने दोन हल्ले केले आहेत. पहिला 2016 मध्ये आणि दुसरा 2018 मध्ये. \n\n2016 साली आयएसच्या अतिरेक्यांना जाराब्लस या सीमेवरच्या एका महत्त्वाच्या शहरातून बाहेर हुसकावून लावणाऱ्या सीरियन बंडखोरांच्या गटाने केलेल्या कारवाईचं टर्कीने समर्थन केलं होतं आणि SDFच्या जवानांना पश्चिमेकडे म्हणजेच कुर्दांचा प्रदेश असणाऱ्या आफरीनकडे कूच करण्यापासून रोखलं होतं. \n\nत्यावेळी अमेरिकेने टर्की सैन्याला अरबांचं मुख्य शहर असलेल्या मनबीजचा ताबा घेण्यापासून रोखलं होतं. मात्र, शहरातून SDFच्या जवानांनी माघार घ्यावी, असा हट्ट तुर्कीच्या नेत्यांनी धरला आणि याच मुद्द्यावरून वाद अजूनही कायम आहे. \n\nजानेवारी 2018 मध्ये आपण SDFला नवीन सीमा सुरक्षा बल उभारण्याला मदत करत असल्याचं अमेरिकेने म्हटल्यानंतर टर्कीचं सैन्य आणि त्यांचं समर्थन असणाऱ्या सीरियन बंडखोरांच्या गटाने मिळून आफरीन शहरातून YPGच्या जवानांना हुसकावून लावण्यासाठी मोहीम हाती घेतली. \n\nसीरियन ऑबझर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट या यूकेस्थित देखरेख ठेवणाऱ्या संस्थेने म्हटलं की 8 आठवड्यांच्या या संघर्षात 1,500 कुर्द जवान, टर्की समर्थक 400 जवान आणि टर्की सैन्याच्या 45 जवानांसह जवळपास 300 सामान्य नागरिक ठार झाले. तर 1 लाख 37 हजार सामान्य सीरियन नागरिकांनी स्थलांतरित झाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. \n\nपंचनामे तातडीने करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. \n\nघराघरात नुकसान झाल्याने प्रत्येक ठिकामी पंचनामे करण्यासाठी तलाठ्यांचे मनुष्यबळ कमी आहे. प्रत्येक गावात एक किंवा दोन तलाठी आहेत. \n\nभाजपकडून पुन्हा उद्धव ठाकरेंवर निशाणा\n\nशिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात चक्रीवादळाची परिस्थिती हाताळण्यात सरकार अपयशी ठरत असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली आहे. \n\nविशेषत: महाविकास आघाडीचे नेतृत्व म्हणजेच उद्धव ठाकरे अनुभवी नसल्याचा उल्लेख करण्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े ही विरोधकांची रणनीती असू शकते,\" असं विश्लेषण राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना केले. \n\nगेल्या दोन महिन्यांत राज्यापालांची भेट घेणे असो वा कोरोना रूग्णांच्या आकडेवारीबद्दल टीका करणं, परीक्षा रद्द केल्याचा निर्णय असो भाजपकडून देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आशिष शेलार यांच्याकडून विविध मुद्यांवर शिवसेनेवरच टीका करण्यात येत आहे.\n\nसरकारच्या उपाययोजना \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आढावा घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरंसिगद्वारे प्रशासन आणि मंत्र्यांची बैठक घेतली. \n\nपंचनामे करण्यासाठी पथके नेमण्यात आली आहेत. नुकसान भरपाईची काही आगाऊ रक्कम जिल्हाधिकारी यांच्या ताब्यात देऊन पंचनामे होताच ती देण्यात येईल, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. \n\nवीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी, तांत्रिक दुरुस्त्या करण्यासाठी अनुभव असलेल्या कंपन्यांकडून काम करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. \n\nराज्य सरकार नैसर्गिक आपत्तीत नुकसान भरपाईसाठीचे नवे सुधारित निकष आणणार आहे. जुने निकष बदलण्यासाठी प्रशासनाकडून माहिती मागवण्यात आली आहे. \n\nकोकण किनारपट्टीवर कायमस्वरूपी सुरक्षितरित्या निवारे उभारता येतील का, हे विचाराधीन आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... असं मत राज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. अशोक चौसाळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षानं या प्रकारची राजकीय खेळी करणं हे दुर्दैवी आहे. हा प्रस्ताव संमत होण्याचीही शक्यता नाही\", असंही डॉ. चौसाळकर म्हणाले.\n\nबजेट सत्रात गदारोळ झाला.\n\nसंसदेच्या गेल्या अधिवेशनात विरोधी पक्षांनी भाजप सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता. संपूर्ण अधिवेशनात या प्रस्तावावर चर्चा होऊ शकली नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनातला सततचा गोंधळ आणि तहकूबींचा विषय सर्वत्र गाजला.\n\nमहाभियोगाचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही. 1991 साली न्यायाधीश व्ही. रामास्वामी यांच्याविरुद्ध गैरवर्तनाचे आरोप झाले होते. त्री-सदस्यीय समितीच्या चौकशीत रामास्वामींवरच्या आरोपांत तथ्य दिसून आलं होतं. \n\nपण लोकसभेत महाभियोग प्रस्ताव संमत झाला नाही. काँग्रेस पक्षाचे खासदार तेव्हा मतदानाला गैरहजर राहिले होते. रामास्वामी यांनी त्यानंतर राजीनामा दिला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... असं म्हणता येणार नाही. ही सर्व प्रक्रिया ऐच्छिक स्वरुपाची आहे. ज्या शाळांना मातृभाषा आणि इंग्रजी भाषा या दोन्ही सांगड घालून शिकवायचे असल्यास त्यांना संधी आहे.\"\n\nमहाराष्ट्रात मराठी शाळांमध्ये शिकवत असताना केवळ मराठी भाषाच वापरली जाते. पण इंग्रजीच्या सर्वच शाळांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधला संवाद दोन्ही भाषांमध्ये होतोच असं नाही.\n\nज्या शाळांमध्ये सेमी इंग्रजीचा पर्याय आहे तिथे मात्र इंग्रजी आणि मातृभाषा असं शिक्षणाचं द्विभाषिक सूत्र अवलंबण्यात येतं.\n\n\"मातृभाषेची सक्ती करून मुलांमध्ये भाषेचं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िंवा कुणावरही कोणत्या भाषेतून शिकावं, बोलावं याची सक्ती करू शकत नाही. जर अशी सक्ती केली तर ती घटनाबाह्य ठरेल,\" असं वकील असीम सरोदे यांचं म्हणणं आहे.\n\nभाषा स्वातंत्र्य हे प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यातही मोडतं. त्यामुळे शिक्षण क्षेत्रातही विविध भाषांचे पर्याय शिक्षणासाठी उपलब्ध करत विद्यार्थ्यांना भाषा निवडीचं स्वातंत्र्य देण्यात येतं.\n\nमातृभाषेतले शिक्षण का महत्त्वाचं?\n\nवयोगट 3 ते 11 मध्ये मुलांनी जर मातृभाषेत शिक्षण घेतलं तर ते अधिक लवकर शिकतील असा निष्कर्ष विविध सर्वेक्षणातून मांडण्यात येतो. याचाच दाखला नवीन शैक्षणिक कायद्यातही देण्यात आलेला आहे.\n\nशाळेत प्रवेश घेण्यापूर्वी मुलं आपल्या घरी बोलली जाणारी भाषा शिकतात. शाळेत गेल्यावर शिक्षणाचं माध्यम बदलल्यानंतर मुलांना अनोळखी भाषा पुन्हा शिकावी लागते.\n\nमराठी शाळांसाठी चळवळ उभी करणाऱ्या आणि लेखिका शुभदा चौकर यांनी सांगितले, \"शाळेत मुलांना माहिती मिळत असते पण त्याचं ज्ञानात रुपांतर करण्याची प्रक्रिया प्रत्येक मुलाची वेगळी असते. ही प्रक्रिया घरात बोलल्या जाणाऱ्या भाषेतून झाली तर मुलांना त्याचं ज्ञानात रूपांतर सहज करता येतं.\" \n\nउदाहरण देताना शुभदा चौकर म्हणतात, \"विद्यार्थ्याला जलचक्र शिकवत असताना वॉट रम्हणजे पाणी हे विद्यार्थ्याला शिकावं लागत असेल तर जलचक्र शिकणं त्याच्यासाठी सहज सोपं नसतं.\" \n\nवकिली क्षेत्रातही मातृभाषेतून बाजू मांडण्याची संधी मिळाल्यास वकील ठोस बाजू मांडू शकतात, असं वकील असीम सरोदे सांगतात. ते म्हणतात, \"महाराष्ट्रात मराठी वकील आहेत त्यांना जर मराठी भाषेतून वकीली करण्याची परवानगी मिळाली तर ते सर्वोच्च न्यायालयातही उत्तम बाजू मांडू शकतात.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... असं वाटत नाही. मंत्र्यांनी असं वागलं तर काय संदेश जातो?\n\n6. मंत्री चुकीचं वागताहेत, असा तुम्ही आरोप करताय. जर हे घडत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ते ठाऊक आहे की मुख्यमंत्र्यांचंही हे मंत्री ऐकत नाहीत, असं तुम्हाला वाटतं?\n\nया सरकारमध्ये समन्वय नाही. मुख्यमंत्री काय सांगतात हे मंत्र्यांना माहीत नसतं. उपमुख्यमंत्री काय सांगतात ते मंत्र्यांना माहिती नसतं. त्यांच्याच खरं तर चर्चा व्हायला हवी. कोव्हिडची साथ आली असताना आणि कर्मचाऱ्यांचे पगार पुढे ढकलले जात असताना सिंचन, बांधकाम वगैरे विभागा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत नाही, म्हणून पॅनिकचा वेळ हा कमीत कमी द्यावा लागतो, म्हणून 3 तास दिले.\n\nदेशात स्थलांतरित मजूर सुमारे 6 कोटी आहेत. दोन दिवस दिले असते तर त्यांच्याकडून कोरोना गावोगावी पोहोचला असता. राज्य सरकारांना सांगितलं की मजुरांची तिथल्या तिथे व्यवस्था करा. ते गावी गेले असते तर रोग अधिक पसरला असता. हा सोयीचा मुद्दा नाही. गैरसोयीचाच मुद्दा आहे. सगळ्यांची सोय पाहिली असती तर घरोघरी कोरोना गेला असता. ही गैरसोय लोकांच्या भल्यासाठी आहे. \n\n10. मोदी म्हणाले रविवारी रात्री दिवे लावा. विरोधकांनी टीका केलीये राज ठाकरे म्हणाले की त्यापेक्षा मोदींनी आशेचा किरण दाखवायला हवा होता.\n\nलोकांना मानसिक आधारही द्यावा लागतो. आपण एक समाज, एक राष्ट्र आहोत ही भावना आधार देते. मोदींच्या उपक्रमशीलतेतून एकटेपणाची भावना जाते. हे मानसशास्त्रातलं तत्त्व आहे. यावर आव्हाड, थोरात टीका करतात, पण रेशनबद्दल चकार शब्द काढत नाहीत.\n\n11. सगळ्यांनी अचानक वीज घालवली तर नवी अडचण निर्माण होऊ शकते, असं ऊर्जा मंत्री आणि जाणकार म्हणत आहेत. त्याबद्दल मोदी पुनर्विचार करणार का?\n\nनितीन राऊत धादांत खोटं आणि चुकीचं बोलत आहेत. आपण केवळ लाईट बंद करतोय. बाकी सगळी उपकरणं सुरू असतील. संध्याकाळी अंधार पडल्यावर पूर्ण देशातले दिवे लागतात. तेव्हा ग्रिडवर लोड येत नाही.\n\nवर्ल्ड अर्थ डेला रात्री 8.30 वाजता 50 देशांतले लोक पूर्णतः विजेचा वापर बंद करतात, तरीही ग्रिड फेल झाल्या नाहीत. केवळ मोदींना विरोध करण्यासाठी हे बोललं जातं.\n\n12. कोविडचं आर्थिक संकट मोठं आहे. त्यासाठी वेगळं पॅकेज देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे का?\n\nआर्थिक अडचण येऊ नये म्हणून केंद्र सरकारने तत्काळ पावलं उचलली आहेत आणि तात्पुरतं संकट टाळलंय. पुढे फिस्कल स्टिम्युलस पॅकेज द्यावंच लागेल. आधीपेक्षा आपले फंडामेंटल्स चांगले आहेत. मंदीच्या वेळी मागणी नसते, आता मागणी आहे पण कोरोनामुळे दाबली गेलीये. \n\nकाही दिवसांनंतर ती वाढेल, त्यासाठी जादा लिक्विडिटीची सोय केलीये. त्यामुळे कमी व्याजाने चलन मिळेल. संकट संपल्यानंतर एकेका सेक्टरचा विचार करून योजना घोषित करेल. राज्य सरकारनेही करावं.\n\n13. 14 एप्रिलनंतर काय लॉकडाऊन संपणार का? आपण घराबाहेर पडू शकू का?\n\nआज तरी लॉकडाऊन वाढवण्याचा प्रस्ताव नाही, असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. पण 15 एप्रिलला कोरोना संपलेला असेल, अशी अवस्था होणार नाहीये. आपण सगळे एकदम बाहेर पडलो तर..."} {"inputs":"... असतील. टीएमसी पक्षाशी कोणत्याही स्वरुपाची हातमिळवणी होणार नाही असं सरकार यांनी सांगितलं. बांग्ला भाषा, संस्कृती, हिंदू अस्मिता वाचवण्यासाठी आम्ही मतं मागू असं त्यांनी सांगितलं. \n\nटीएमसीशी हातमिळवणीचे आरोप \n\nशिवसेनेला पश्चिम बंगालमध्ये काहीही स्थान नाही असा दावा भाजपने केला आहे. पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष जय प्रकाश मझुमदार सांगतात, \"बंगालमध्ये शिवसेनेचं काहीही स्थान नाही. भाजपविरुद्ध टीएमसीच्या मदतीसाठी शिवसेना बंगालमध्ये मैदानात उतरली आहे. मात्र यामुळे भाजपच्या मतांमध्ये कोणताही फरक पडणार नाही\", ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... असलं तरी ती अजूनही अस्थिर असल्याचं म्हटलंय. \n\nतर उप-गृहमंत्री सांगतायत की सगळ्या गोष्टींचा नीट अंदाज घेतला तर इमारत ठीकठाक स्थितीत असल्याचं दिसतंय. मात्र दगडांकडे बघून कळतंय की काही ठिकाणी इमारत कमकुवत झाली आहे आणि छपराचा भाग सर्वाधिक प्रभावित झाला आहे. \n\nकिती नुकसान झालंय हे तपासण्यासाठी अजूनही तज्ज्ञांना घटनास्थळावर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मात्र अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी ड्रोनचा वापर करून नुकसानीचा अंदाज घ्यायला सुरूवात केली आहे. \n\nप्रचंड गरमी आणि पाण्याच्या फवाऱ्यांमुळे नेम... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nइतिहासकार कॅमिल पास्कल यांनी फ्रेंच ब्रॉडकास्टर बीएफएमटीव्हीशी बोलताना म्हटलं की या आगीनं इतिहासातील अमूल्य ठेवा नष्ट केला आहे.\n\nते पुढे म्हणाले की, \"नोत्र दाममध्ये जे काही झालं ते प्रचंड दुर्भाग्यपूर्ण आहे. पण ज्यापद्धतीनं वस्तू वाचवण्यात आल्या ते प्रचंड आनंद देणारं आहे. आम्ही आज डोळ्यांनी जे पाहिलं ते प्रचंड त्रासदायक होतं.\"\n\nएक व्हायरल झालेला फोटो.. \n\nया दुर्घटनेची जगभर चर्चा होतेय पण त्याचवेळी एक फोटोही व्हायरल होतो आहे. ज्यात एक माणूस प्रार्थनास्थळाबाहेर एका छोट्या मुलीला घेऊन उभा आहे. हा फोटो आग लागण्याआधी काही मिनिटं आधीचा आहे. \n\nपर्यटक ब्रूक विंडसर म्हणाले की, हा फोटो आग लागण्याआधी एक तास आधी घेतला आहे. आता त्यांनी या दोघांना शोधण्यासाठी ट्वीटरवर मोहीम हाती घेतली आहे. \n\nत्यांनी लिहिलंय, \"ट्वीटर तुझ्यात काही जादू असेल तर या लोकांना शोधण्यासाठी आम्हाला मदत कर.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... असल्यानं या देशाला प्राधान्य दिलं जातं, अर्थात या देशात सर्वांत स्वस्त तेल मिळतं. \n\n\"ही कंपनी सुरुवातीला स्टॉक एक्सेंजमध्ये नोंदणीकृत नव्हती; परंतु तरीही ही जागतिक स्तरावर सर्वात जास्त तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. अरामको कंपनी सर्व तेल कंपन्या आणि गॅस कंपन्यांची मुख्य कंपनी आहे.'' असं स्कनिदर इलेक्ट्रिकच्या मार्केट स्टडीजचे संचालक डेव्हिड हंटर म्हणाले. \n\nकंपनी इतक्या अवाढव्य किंमतीची का?\n\nब्लूमबर्गच्या फायनान्शिअल न्यूज सर्व्हिसच्या विश्लेषणानुसार सौदी अरामको 1.2 ट्रिलियन डॉलर्स किंमतीची आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यापैकी बहुतांश लाभांश सौदी सरकारला देण्यात आलेला आहे. \n\nकुठलीही नफेखोर कंपनी उच्च दर आकारते. त्या तुलनेत याच कालावधीत अॅपल या जगातील सर्वांत मोठ्या कंपनीने 21.6 अब्ज डॉलर्सचा नफा नोंदवला आहे आणि एक्सॉन मोबिल या नोंदणीकृत सर्वांत मोठ्या तेलकंपनीने 5.5 अब्ज डॉलर्सचा नफा मिळवला आहे. \n\nयाशिवाय उत्पादनासाठीचा खर्च हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा असतो. उत्तर समुद्रातील तेलाच्या विहिरी पाण्यापासून तब्बल 100 फुटांवर आहेत. इथून तेल काढण्याचा खर्च जास्त असतो. त्यामानाने सौदी अरेबियातील तेल विहिरी जमिनीपासून खूप जवळ आहेत. \n\nसौदीमध्ये अनेक स्वस्त तेलक्षेत्रे आहेत. येथून साधारणपणे एक तेलाचे बॅरल 10 डॉलरला मिळते. तर ब्रेंट कच्चे तेल 60 डॉलर्स दराने मिळते. यातील फरक म्हणजे नफाच पकडला जातो, असं हंटर यांनी सांगितलं. \n\nसौदीला शेअर्स का विकायचे आहेत?\n\nतेलावरील अवलंबन कमी करण्यासाठी सौदी अरेबिया सरकारी तेल कंपन्यांना शेअर्स विकायला उत्सुक आहे. \n\nसौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांना 2030 च्या व्हिजनअंतर्गत पुढील दशकात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत वैविध्य आणायचे आहे. \n\nयात जास्तीत जास्त सौर ऊर्जेचा वापर, देशातील सर्वांत मोठ्या विस्तृत वाळवंटाचा उपयोग करणार असल्याचंही, हंटर यांनी म्हटलं आहे. \n\nविश्लेषण : एलन आर वाल्ड, सौदी इंकच्या लेखिका आणि ट्रान्सव्हर्सल कन्सल्टिंगच्या अध्यक्ष. \n\nकंपनीचे पहिले सौदी सीईओ अली अल नैमी यांना अरामको कंपनी जागतिक स्तरावरील एकीकृत ऊर्जा असलेली कंपनी बनवायची आहे. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अरामकोचा डाउनस्ट्रीम (रिफाइनिंग) आणि अमेरिका, दक्षिण कोरिया, चीन, इंडोनेशिया, जपान आणि युरोप येथील अन्य मालमत्तांचा विस्तार केला आहे. \n\nत्यांनी आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी अरामकोचा सौदी अरेबियामध्ये बराच विस्तार केला आहे, कंपनीच्या संयुक्त कंपन्यांनी रिफाइनिंग आणि पेट्रोकेमिकल्समध्येही खूप विस्तार केला आहे. आजच्या घडीला सौदी अरेबिया सर्वांत मोठा तेल निर्यातदार आहे. याशिवाय सातत्याने एका दिवसात वीस लाख बॅरेल्स तेल काढणारा आणि तो साठवण्याची क्षमता असणारा, तसेच हा साठा तातडीनं बाजारात पोचवणारा हा एकमेव देश आहे. \n\nही एक राष्ट्रीय तेल कंपनी असून तिच्याकडे जगभरातील सर्वोत्तम आणि कमीत कमी खर्चिक तेल उत्पादनांचे स्रोत उपलब्ध आहेत. यामुळेच तिचे मूल्य अधिक आहे. \n\nअसं असलं तरी काही त्रुटीही जरूर आहेत. अन्य देशातल्या..."} {"inputs":"... असाच एक प्रकार घडला होता. त्यावेळी एका विद्यापीठात उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या गोडाऊनलाच आग लागण्याची घटना घडली होती.\"\n\n\"त्यामुळे त्या संपूर्ण बॅचलाच पास करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण पुढे त्या बॅचला जळीत कांड पीडित बॅच म्हणून ओळखलं जाऊ लागलं. त्या गोष्टीचा फटका त्यांना नोकरी मिळवताना बसला. त्या बॅचच्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवताना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं, हे उदाहरण विसरून चालणार नाही,\" असं गुर्जर म्हणाले. \n\nसरकारी नोकरीत एकवेळ या विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी कामगिरी असलेल्या विद्यार्थ्यांनीही 80-90 टक्के गुण मिळाल्याचं निदर्शनास आलं. विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा सॉफ्टवेअरमध्ये नसल्यामुळे या गोष्टी घडल्याचा आरोप यामुळे झाला.\n\nया सगळ्या पार्श्वभूमीवर पुणे विद्यापीठाने आपल्या ऑनलाईन परिक्षा प्रॉक्टर्ड पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांवर कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे. \n\nपण विजय जोशी यांचं याबाबत वेगळं मत आहे. ते पुढे सांगतात, \"80-90 टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बेसिक आणि साध्या-सोप्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत तर त्याला काहीच अर्थ नाही. तुमचे गुण आणि तुमचं कौशल्य यामधील तफावत मुलाखतकाराला लगेच कळते. लबाडी करणारे विद्यार्थी तिथं हमखास पकडले जातात.\"\n\nसध्याच्या काळात फक्त अंतिम वर्षाचे गुण विचारात न घेता सगळ्याच वर्षांचे गुण पाहिले जातात. त्या विद्यार्थ्याच्या कामगिरीत किती सातत्य आहे, ही गोष्ट अशा वेळी महत्त्वाची ठरते.\n\nकाही ठिकाणी फक्त पदवीच्या डिग्रीचा उपयोग नसतो तर ते काम प्रत्यक्षात येतं की नाही, हे पाहिलं जातं. उदाहरणार्थ मोटर मेकॅनिकला डिग्री कधीच विचारत नाहीत, त्याला संबंधित यंत्राची दुरुस्ती जमते की नाही, यावर त्याची निवड अवलंबून असते. \n\nत्यामुळे विद्यार्थ्यांनी आपण घेतलेल्या डिग्रीबाबत आनंद किंवा दुःख व्यक्त करत बसण्यापेक्षा आपल्यातील कमतरता हेरून त्या गोष्टीवर काम करण्याची गरज आहे. \n\nआपल्या क्षेत्रात आवश्यक मानलं जाणारं कौशल्य आत्मसात करण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. तुम्हाला कधीच अपयश येणार नाही, असं मार्गदर्शन जोशी यांनी केलं. \n\nविद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याची कारणे वेगळी\n\nनरवडे यांनीही याबाबत इतर बाजू स्पष्ट करून सांगितल्या. \n\nनरवडे म्हणतात, \"नोकरी मिळत नसलेल्या विद्यार्थ्यांनी खचून जाण्याचं कोणतंही कारण नाही. सध्याची वेळ निघून जाईल आणि पुन्हा नव्याने जग उभारी घेऊ लागेल, \n\nत्यांच्या मते, \"विद्यार्थ्यांना नोकरी न मिळण्याची कारणं वेगळीही असू शकतात. कोरोना लॉकडाऊनचा मोठा फटका उद्योगांना बसला. त्यामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. काहींचे पगार कमी झालेत. आर्थिक तंगीमुळे नवी भरती केली जात नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर नुकतेच पास झालेल्या विद्यार्थ्यांना थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते.\"\n\n\"पण या गोष्टींचा थेट संबंध कोरोना काळातील ऑनलाईन परीक्षांशी जोडला जाऊ नये. याबाबत कोरोना ग्रॅज्यूएट..."} {"inputs":"... असे म्हणालो होते. आता प्रत्यक्षात माझी ईडी चौकशी सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे आता मी सीडी लावण्याचे काम करणार आहे,\" असं खडसे म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\n4. कायदे मागे घेतल्याशिवाय घरवापसी नाही - राकेश टिकैत\n\nकेंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाप्रकरणी तोडगा निघण्याची कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. \n\nगेल्या काही दिवसात आंदोलनासंदर्भात नाट्यमय घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळतं. दरम्यान, हे तीन कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय घरवापसी करण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... असेल तर ती व्यक्ती त्याचा दुरुपयोग करू शकते का? करू शकत असेल तर कसा?\n\nउत्तर : नुसता आधार क्रमांक लीक होत असेल तर दुरुपयोग होऊ शकत नाही. पण सध्या मोबाईल कंपन्या आणि पुढे चालून बँकाही तुमच्या बायोमेट्रिक डेटाला आधार क्रमांकाशी जोडू शकतात.\n\nई-कॉमर्स कंपन्यांकडे तुमच्याशी संबंधित डेटाबेस असेल आणि त्यांना आधार क्रमांकही मिळत असेल तर ही माहिती लीक होऊन तुमच्यासाठी अडचण ठरू शकते. यामुळे तुमच्या वैयक्तिक माहितीला धोका निर्माण होतो. तुमच्याशी संबंधित माहितीच्या आधारे नागरिकांची एक मोठी प्रोफाईल तयार करत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालं तर तो तुमच्या खासगीपणासाठी मोठा धोका आहे. मोठ्या कंपन्यांमधून साधारणपणे अशा माहितीची चोरी होत नाही. पण अशा काही घटना झालेल्या आहेत.\n\nजसं की मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये 'एअरटेल पेमेंट बँके'वर आधारशी संबंधित माहितीचा दुरुपयोग केल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर UIDAIनं बँकेच्या आधारशी संबंधित e-KYC सेवांवर बंदी घातली होती. बँकेचे सीईओ शशी अरोरा यांना राजीनामा द्यावा लागला होता.\n\nनिखिल पाहवा यांच्यानुसार, \"तुम्ही जितक्या सेवांना आधारशी जोडण्याचा प्रयत्न कराल, तितकी तुमची माहिती लीक होण्याचा धोका वाढेल.\" \n\nअसं असलं तरी UIDAIचा दावा आहे की, त्यांचा डेटाबेस इतर कोणत्याही डेटाबेससोबत जोडलेला नाही. तसंच त्यातील माहिती इतर कोणत्याही डेटाबेससोबत शेअर करण्यात आलेली नाही.\n\nप्रश्न : मी विदेशी नागरिक असेल तर मलाही आधारची गरज आहे का?\n\nउत्तर : तुम्ही भारतात काम करणारे विदेशी नागरिक असाल तर काही सेवांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही आधार क्रमांक काढू शकता. कारण बऱ्याच सेवांसाठी आता आधार अनिवार्य करण्यात आलं आहे. असं असलं तरी याबाबत शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या आधारवरील सुनावणीवेळी होईल. मोबाईल क्रमांक अथवा सिम घेण्यासाठी आधार अनिवार्य असेल की नाही तसंच बँक आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी आधार गरजेचं असेल की नाही, अशा विविध विषयांवर निर्णय अपेक्षित आहे. \n\nया सर्व बाबी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर अवलंबून असतील. सध्या तरी सुप्रीम कोर्टाने सर्व प्रकारच्या सेवा आधारशी जोडण्याला अनिश्चित कालावधीसाठी मुदत वाढ दिली आहे. \n\nप्रश्न : अनिवासी भारतीय आणि मूळ भारतीय लोकांसाठी आधार किती गरजेचं आहे?\n\nउत्तर : निखिल पाहवा सांगतात, \"आधार नागरिकत्वाचं ओळखपत्र नाही. हा भारतात राहणाऱ्या लोकांचा क्रमांक आहे. विदेशात राहणारे भारतीय आधार क्रमांक घेऊ शकत नाही. घ्यायचं असल्यास त्यांना मागील वर्षी कमीतकमी 182 दिवस भारतात राहिल्याची अट पूर्ण करावी लागेल.\"\n\nयाचा अर्थ असा की, बँक खात्याच्या पडताळणीसाठी त्यांना आधार देणं अनिवार्य नाही. त्यांना सिम कार्ड आणि पॅनही आधारशी जोडण्याची गरज नाही.\n\nप्रश्न : माझ्या आधारशी संबंधित माहिती एखादी सेवा देणारी कंपनी मागत असेल तर ते कायदेशीर असतं का? \n\nउत्तर : सध्या तरी सर्वोच्च न्यायालयानं सर्व प्रकारच्या सेवांना आधारशी जोडण्याची मुदत अनिश्चित काळासाठी वाढवली आहे.\n\nत्यामुळे सेवा देणाऱ्या कंपन्या तुम्हाला आधार..."} {"inputs":"... असेल, काही नाईलाजाने महिला मुलाला जन्म देत असेल तर अशा जन्मलेल्या मुलाची जबाबदारी महिलेलाच घ्यायची असते, ती नंतर घ्यायला कुणी पुढे येणार नसतं, म्हणून महिलांना काही विशिष्ट केसेसमध्ये गर्भपाताची मुभा मिळावी हा त्यांचा मुद्दा. \n\n गर्भपात कायदा आणि महिला हक्क\n\nया कायद्यात सुधारणा करताना आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी म्हटलंय की, \"स्त्रीरोग तज्ज्ञ, विविध सेवाभावी संस्था, इंडियन मेडिकल असोसिएशन, सक्षम मंत्रीगट आणि विविध धर्म आणि वंशाच्या नेत्यांशी चर्चा करून सुधारणा कायद्याचा मसुदा तयार केला आहे. महिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"महिलेला तो डॉक्टरांच्या सल्ल्याने घेता आला पाहिजे. पण या कायद्यात महिलेला तो अधिकार मिळालेलाच नाही.\n\n\"शेजारच्या नेपाळ देशातही तीन महिन्यांपर्यंत कायदेशीर गर्भपात करता येतो. गर्भपात ही काही पाश्चिमात्य जगतातली संकल्पना नाही. पण आपण स्त्रीचे हक्क दुय्यम मानत असल्याने मूळ प्रश्नाला हातच घातलेला नाही.\"\n\nगर्भपाताचे कायदे हा फक्त भारतातच नाही तर जगभरात या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरत आले आहेत. एकूण 12 देशांमध्ये गर्भपातच बेकायदेशीर आहे तर इतर देशांमध्ये गर्भपाताचे निकष काय असावेत यावर वाद आहेत. म्हणजे स्त्रीची सुरक्षा, आरोग्य की सामाजिक आर्थिक निकष असे हे वाद आहेत. आणि भारताप्रमाणेच परदेशातही हे कायदे सतत बदलत आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... असेल? बायडनही ट्रंप यांच्याप्रमाणे चीनसोबतच्या व्यापारावर अधिक टॅक्स लावतील? व्यापार, मानवाधिकार, हवामान बदल, हाँगकाँग आणि कोरोना व्हायरससारख्या मुद्द्यांवर ते चीनला कशाप्रकारे हाताळतील? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. \n\nट्रंप यांच्या निवडणूक अभियानादरम्यान प्रचारात एक व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये बायडन चीनचे राष्ट्राध्यक्ष शि जिनपिंग यांच्यासोबत ग्लास चिअर्स करताना दिसत आहेत. तसंच 'चीनची प्रगती आपल्या हिताची आहे,' असं म्हणतानाही ते दिसत आहेत.\n\nएप्रिल महिन्यात जो बायडन यांनी अमेरिकेच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेम्स जे. कॅराफानो वॉशिंग्टन येथील थिंक टँक हेरिटेज फाऊंडेशनसोबत काम करतात. \n\nते सांगतात, \"चीनसोबतचा वाद बाजूला सारून सहकार्य वाढवण्याचंच अमेरिकेचं धोरण गेल्या काही वर्षांत राहिलं आहे.\"\n\nकॅराफानो यांच्या मते, \"आता अमेरिकेची रणनिती समस्यांचं समाधान करण्याची आहे. पण त्यांच्याकडे दुर्लक्षही करायचं नाही. आपण आपल्या हितांचं संरक्षण करण्याला जास्त प्राधान्य देतो, असं अमेरिकेला दाखवायचं आहे.\" \n\n\"भलेही जानेवारी 2021 नंतर अमेरिकेत नवीन राष्ट्राध्यक्ष असतील, पण चीनबाबत अमेरिकेच्या धोरणात जास्त काही बदल होणार नाहीत.\"\n\nपण अमेरिका ट्रंप स्टाईल आक्रमकपणा दाखवेल की बायडन यांच्या नेतृत्वाखाली अधिक सावध धोरण स्वीकारेल?\n\nबकनेल युनिव्हर्सिटीत आंतरराष्ट्रीय राजकारण आणि नातेसंबंध विषयाचे तज्ज्ञ प्रा. झिकून झू यांच्या मते, \"वॉशिंग्टनमध्ये काही लोकांना चीनबाबत विनाकारण धास्ती आहे. चीनला जगातील महाशक्तींपैकी एक बनायचं आहे. त्यांना अमेरिकेला हटवून त्यांची जागा घ्यायची नाही.\"\n\nभारत आणि पाकिस्तानकडे काय पर्याय?\n\nपारंपारिकरीत्या पाकिस्तानचे अमेरिकेशी अत्यंत चांगले संबंध राहिले आहेत. पण आता ते चीनच्या अधिक जवळ आहेत. \n\nजॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीतील डॉ. एस. एम. अली यांच्या मते, \"पूर्णपणे चीनकडे जाण्यापेक्षा अमेरिकेसोबत 70 वर्षांपासून असलेलं नातं तुटू देऊ नये. अमेरिकासुद्धा पाकिस्तानला सहजपणे जाऊ देणार नाही. अफगाणीस्तान त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.\"\n\nभारताने नेहमीच आपल्या तटस्थ परराष्ट्र धोरणाचं समर्थन केलं. पण भारत सोव्हिएत गटात होता, असंही काहीजण सांगू शकतात.\n\nभारताने चीन आणि अमेरिका या देशांसोबत संतुलित संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. पण गलवान घाटीत झालेल्या हिंसक झटापटीनंतर परिस्थिती बदलली. आपल्या सैनिकांच्या मृत्यूनंतर भारताने अमेरिकेच्या जवळ जाण्यात काहीच संकोच बाळगला नाही. \n\nअमेरिका चीनकडे आपल्या अस्तित्वासाठी धोक्याचा स्वरुपात पाहत नाही. पण भारत आता तटस्थ भूमिकेतून बाहेर पडला आहे. \n\nभारत आता जगातील एक चीनविरोधी राष्ट्र असल्याचं कॅराफानो यांना वाटतं.\n\nपण प्रा. झू यांचे विचार नेमके याच्या उलट आहेत. \n\nते सांगतात, \"सुरुवातीपासूनच भारताचं स्वतंत्र परराष्ट्र धोरण राहिलं आहे. अलिप्ततावादी चळवळीत ते सर्वात पुढे होते. भारताने याच मार्गावर पुढे चालत राहावं, असं मला वाटतं.\"\n\nया कूटनितीक धोरणात पुढचं पाऊल अत्यंत विचारपूर्वक..."} {"inputs":"... आंदोलनांचा आणि मोर्चांचा प्रश्न आला तेव्हा सध्याच्या सरकारमध्ये क्रमांक दोन असलेले चंद्रकांत पाटील यांनी मध्यस्थाची भूमिका निभावली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजनही आंदोलनांच्या वेळेस मुख्यमंत्र्यांचे दूत म्हणून गेले. पण जुन्या मध्यस्थांच्या परिणामकारकतेचा प्रश्न उभा राहिला. चंद्रकांत पाटलांसहित मुख्यमंत्र्यांच्याही काही विधानांचा उलट परिणाम झाला. त्यामुळे राणेंची मदत महत्वाची बनली. \n\nकोणीतरी मध्ये पडायला पाहिजे होतं...\n\n'तुम्ही सरकार आणि आंदोलक यांच्यातले मध्यस्थ म्हणून काम करता आहात का?' असं पत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आंबेडकरांच्या याच कॉमेंटचा दाखला सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनी प्रकरणात दिला. तीच कॉमेंट मुंबई हायकोर्टाने रिट पिटीशन 149 आणि इतर याचिकांमध्ये कन्फर्म केली आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या की ही घटनात्मक बाब आहे.\n\nराज्यघटनेच्या कलम 340मधील आरक्षणाची तरतूद ही मंडल आयोगानंतर आली. त्यांनी आरक्षित प्रवर्गाचं OBC असं नामकरण केलं. कलम 15\/4 मध्ये त्याचा संदर्भ आहे. आणि याच कलम 15\/4मध्ये SEBC हे शब्द आहेत. \n\nआता बघा जर SEBC हेच जर OBC असतील तर OBCमध्ये तुम्ही आणखी एक वर्ग निर्माण करत आहात, मराठा आरक्षणाचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आरक्षण असून ते त्याचे फायदेही घेतात. मग प्रश्न असा आहे की, लोकशाहीत लोकसंख्या जास्त झाली म्हणून राज्यघटनेला तुम्ही बगल नाही ना देऊ शकत. घटनेतली एखादी कलम वाकवून राजकीय हेतूनं आरक्षण जाहीर करणं, हे घटनाबाह्य आहे.\n\nतुमचे राजकीय संबध आहेत, विशेषतः भारीप-बहुजन महासंघाशी, असा आरोप केला जातो?\n\nहे खोटे आरोप आहेत. माझा भारीप-बहुजन महासंघाशी किंवा कुठल्याच राजकीय पक्षाशी कधीही संबध नव्हता आणि कधीही राहणार नाही. \n\nमाझ्याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींच्या केसेस होत्या. नामांकित वकिलाकडे अशा केसेस असतात, हे लक्षात घ्या. माझ्याकडे हायकोर्टात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राजगृहाची एक केसही होती.\n\nपण भारीप-बहुजन महासंघ, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI(I) किंवा आणखी इतर कुठल्याही राजकीय पक्षाशी संबध नाही.\n\nतुमची काही राजकीय मनिषा आहे? \n\n(हसत) मी भारतीय राज्यघटनेवर पीएच.डी केली आहे. मी 'मॅट'च्या बार असोसिएशनचा दोनदा अध्यक्ष राहिलो आहे. बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होतो.\n\nमी घटनाप्रेमी नागरिक आहे. मी आतापर्यंत कोणकोणत्या केसेस लढवल्यात हे तुम्ही जर समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल.\n\nसुप्रीम कोर्टात 50 लाख कर्मचाऱ्यांची केस, डॉक्टरांना काम बंद आंदोलन करू न देण्याची केस, अंगणवाडी सेविकांमुळे मुलांची होणारी आबाळ, प्रशिक्षणानंतरही 154 पोलिसांना फौजदारपदी नियुक्त न करण्याची केस, 'मॅट'च्या माध्यमातून 4 हजार परिचारिकांना नोकरीत कायम करण्याची केस, ज्येष्ठ नागरिक कायदा लागू करण्याची केस, रोहित वेमुला केस, अशा असंख्य केसेस मी लढलो आहे.\n\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या मंत्र्याविरोधातल्या केसेस लढलो. भाजपने राज्यघटनेतील शब्द बदलले, त्याविरोधात लढलो. आणि आता अलीकडे राजस्थानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिर केसबद्दल केलेल्या वक्त्याविरुद्ध मी जनहित याचिका दाखल केली आहे.\n\nआता सांगा कुठला राजकीय पक्ष मला पचवू शकतो? राजकारण हा माझा प्रांत नाही. संविधान हा माझा प्रांत आहे.\n\nकोण आहेत सदावर्ते?\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आई झाली. पुढे या जोडप्याला चार मुलं झाली. मात्र, त्यानंतर तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. आज ती आपल्या चार मुलांसोबत जर्मनीत राहते.\n\nFarida Sadaat moved to Germany and says she refuses to let her estranged husband's name appear on her children's identity cards\n\nफरिदा सांगते तिचा नवरा त्याच्या मुलांच्या आयुष्याचा भाग कधीच नव्हता. वडील म्हणून शारीरिक किंवा भावनिकदृष्ट्या त्याने मुलांसोबत कधीच वेळ घालवला नाही. \n\nत्यामुळे मुलांच्या कुठल्याही प्रकारच्या ओळखपत्रावर वडील म्हणून नाव लिहिण्याचा त्याला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"माहिती दिली.\"\n\nजन्मदाखल्यावर आईचंही नाव जोडावं, अशी मागणी मरियम सामा यांनी सभागृहात केली आहे. या मुद्द्यावर चर्चा करण्यास अनेकांनी होकार दिल्याची माहिती त्यांनी ट्वीटवरून दिली.\n\nविरोधाचा सामना\n\nलालेह ओसमानीने बीबीसीला दिलेली मुलाखत फेसबुकवर अपलोड केल्यावर त्यावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. यातल्या काहींनी लालेहच्या मोहिमेचं समर्थन केलं. मात्र, बऱ्याच जणांनी तिच्यावर टीका केली. \n\nयापुढे नातलगांची नावंही जन्मदाखल्यावर टाकण्याची मागणी ओसमानी करेल, अशी थट्टाही काहींनी केली. \n\nतर कुटुंबातली शांतता सर्वात महत्त्वाची असल्याचं म्हणत एकाने, 'तुम्ही तुमचा प्राधान्यक्रम तपासा,' असा सल्ला दिला. \n\nतर काहींनी अतिशय खालच्या थराला जाऊन टीका केली. \n\nही मुलगी बाळाच्या जन्मदाखल्यावर आईच्या नावाचा आग्रह धरतेय कारण तिच्या बाळाचे वडील कोण, हे तिलाच माहिती नाही, अशी घाणेरडी टीकाही अनेकांनी केली. \n\nअशा प्रतिक्रियांमुळे ओसमानी काहीशी दुखावली आहे. तिला दुःख याचं नाही की लोक तिला वाईट-साईट बोलले. पण, अफगाणिस्तानातली तरुणपिढी जी तुलनेने जास्त शिकलेली आणि सुशिक्षित समजली जाते त्या पिढीचे हे विचार निराश करणारे असल्याचं तिचं म्हणणं आहे. \n\nसेलिब्रिटींचा पाठिंबा\n\nअफगाणिस्तानतल्या काही लोकप्रिय कलावंत आणि सेलिब्रिटीजने ओसमानीच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. गायक आणि संगीतकार फरहाद दारिया आणि गायिका-गीतकार आरियाना सईद यांनी तर अगदी सुरुवातीच्या काळापासून या मोहिमेचं समर्थन केलं आहे. \n\nया मोहिमेला पाठिंबा देताना फरहाद दारिया म्हणतात, \"एखाद्याची आई, बहीण, मुलगी किंवा बायको असणं ही भूमिका आहे. ही काही व्यक्तीची ओळख असू शकत नाही.\"\n\nगायक आणि संगीतकार फरहाद दारिया\n\n\"आपण एखाद्या स्त्रिला तिच्या नात्यामुळे ओळखतो तेव्हा तिची स्वतःची खरी आणि वास्तविक ओळख हरवून जाते.\"\n\nतर आपण या मोहिमेला पाठिंबा दिला असला तरी ध्येय गाठण्यासाठीचा रस्ता फार मोठा आणि खडतर असल्याचं गायिका आणि स्त्री हक्क कार्यकर्त्या आरियाना सईद यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\n'सूर्य आणि चंद्रानेही तिला बघितलेलं नाही'\n\nअफगाणिस्तानातले समाजशास्त्रज्ञ अली कावेह सांगतात, \"अफगाणिस्तानातला समाज हा पितृसत्ताक आहे. इथे पुरूषी प्रतिष्ठा स्त्रिला केवळ तिचं संपूर्ण शरीर लपवून ठेवायला बाध्य करत नाही तर स्वतःचं नाव लपवण्यासही भाग पाडते.\"\n\nते पुढे सांगतात, \"अफगाणी समाजात उत्तम स्त्री म्हणजे अशी स्त्री..."} {"inputs":"... आग्रही आहे आणि शक्य असल्यास मी नक्की प्रयत्न करेन,\" असं नितीन गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा \n\nदेवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांनी तो स्वीकारला असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे.\n\nराज्यपालांनी तात्पुरती व्यवस्था म्हणून हंगामी मुख्यमंत्री म्हणून काम करण्यास सांगितलं आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nयावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या इतर घटक पक्षांचे आभार मानले. तसंच फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाहीत असं वाटत असल्याचंही पवार यांनी म्हटलंय. \n\n\"काँग्रेस शिवसेनेचा पाठिंबा घेणार आहे का,\" असा सवाल पवार यांनी शिवराज पाटील चाकूरकरांनी केलेल्या वक्तव्यावर केला आहे. चाकूरकर यांनी एबीपी माझाशी बोलताना शिवसेनेनं आघाडीला पाठिंबा द्यावा असं म्हटलं होतं. \n\nशिवसेनेची बैठक संपली \n\nअवकाळी पावसामुळे शतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीवर या बैठकीत चर्चा झाल्याचं शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसेना प्रत्येक तालुक्यात मदत केंद्र सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\n\nउद्धव ठाकरे सत्ता स्थापनेबाबत योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील, असं सूचक वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. \n\nशिवसेनेच्या आमदारांना कुणीही फोडू शकणार नाही असंही त्यांनी म्हटलंय. \n\nकाँग्रेसने पुरावे द्यावेत - मुनगंटीवार\n\n\"काँग्रेस नेत्यांनी खोटा आरोप केला आहे, हा लोकशाहीचा अवमान आहे. भाजप कोणत्याही काँग्रेस आमदारच्या संपर्कात नाहीये आणि राहाणार नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 48 तासंमध्ये त्याचे पुरावे द्यावेत नाहीतर जनतेची माफी मागावी,\" असं सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. \n\nचर्चा प्रत्येक स्तरावर सुरू आहे, असं उत्तर मुनगंटीवर यांनी नितीन गडकरी यांच्या मुंबई भेटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिलं आहे. \n\nनितीन गडकरीच्या घरी नेत्यांची बैठक? \n\nकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी भाजपचे काही नेते दाखल झाले आहेत. विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि संभाजी पाटील-निलंगेकर, सुभाष देशमुख हे गडकरींच्या घरी पोहोचले आहेत. \n\nवर्षावर घडामोडींना वेग\n\nवडेट्टीवार यांचा आरोप\n\nभाजपकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला आहे. \"सत्तेसाठी कुठल्याही थराला हे राजकारण जाऊ शकतं. अनेकांना भाजपकडून प्रलोभनं दिली जात आहेत,\" असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. \n\n\"शिवसेनेच्या आमदाराला 50 कोटीची ऑफर दिल्याचा आरोप शिवसेनेने केला. हे माध्यमांसमोर आलं म्हणून आम्ही आमच्या आमदारांना असा कुठला फोन आला तर तो रेकॉर्ड करायला सांगितलं आहे. आम्हाला हे लोकांसमोर आणायचं आहे.\" असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. \"आम्ही कोणत्याही आमदाराला आम्ही कुठे हलवलं नाही. काही आमदार जयपूरला गेले असतील तर ते फिरायला गेले असतील. त्याबाबत आम्हाला काही माहिती नाही,\" असंही वडेट्टीवार यांनी म्हटलं. \n\n\"काही आमदारांचे..."} {"inputs":"... आघाडी सरकारमध्ये त्यांना मंत्रिपदही मिळालं होतं. \n\nगणेश नाईक\n\nनवी मुंबई महापालिकेवर त्यांचं वर्चस्व आहे. मात्र 2019 विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी चिरंजीव संदीप नाईक यांच्यासह भाजपची वाट धरली. भाजपने संदीप यांना ऐरोलीतून तिकीट दिलं, मात्र गणेश नाईक यांचं तिकीट नाकारलं. \n\nपण मुलाने वडिलांसाठी आपल्या तिकिटाचा त्याग केला. त्यामुळे संदीप नाईकांच्या ठिकाणी गणेश नाईक स्वतः निवडणुकीला उभे राहिले आणि विजय मिळवला. गणेश नाईक राष्ट्रवादीबरोबर असते तर नक्कीच त्यांनी मंत्रिपदावर दावा केला असता.\n\nराणा जगजीत सि... उर्वरित लेख लिहा:","targets":"िवडणुकीआधीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. \n\nपण त्या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. 2014 ते 2019 या काळात भाजप सत्तेत असला तरी या काळात पाचपुते विधानसभेत नव्हते. पुढे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. पण यावेळी भाजपला सत्ता राखता आली नाही. \n\nकालिदास कोळंबकर\n\nमुंबईतील वडाळा मतदारसंघाचे आमदार यांनी सलग आठवेळा येथून विजय मिळवला आहे. पूर्वी शिवसेनेत असताना कालिदास कोळंबकर यांना राणे समर्थक म्हणून ओळखलं जायचं. \n\n2004 मध्ये राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर त्यांच्यासोबत कोळंबकर यांनीही काँग्रेसची वाट धरली होती. 2014 च्या निवडणुकीतही कोळंबकर यांनी काँग्रेसकडून विजय मिळवला होता. \n\nभाजपमध्ये सामील झालेले कालीदास कोळंबकर, मधुकरराव पिचड, शिवेंद्रसिंह भोसले, वैभव पिचड\n\nपाच वर्षं विरोधी पक्षात राहिल्यानंतर 2019 मध्ये त्यांनी भाजपमध्ये उडी घेतली. त्यांनी त्यांचा मूळ पक्ष शिवसेनेत प्रवेश करावा, अशीही चर्चा त्यांच्या प्रवेशावेळी झाली होती. पण या मतदारसंघात 2014 मध्ये भाजपला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेली असल्याने भाजपने हा मतदारसंघ सोडला नाही. 2019 मध्ये कोळंबकर यांनी विजय मिळवला. पण त्यांनी शिवसेनेत प्रवेश मिळवला असता किंवा मूळ काँग्रेसमध्येच राहिले असते तर काय चित्र असतं?\n\nनितेश राणे\n\nराणे कुटुंबीयांना शिवेसेनेचे कट्टर विरोधक म्हणून ओळखलं जातं. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी विरोधकाची भूमिका सध्या अंगीकारली आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्लाबोल करण्यासाठी ते वारंवार पुढे येत असतात. \n\nनारायण राणे यांनी बराच काळ वाट पाहून विधानसभा निवडणुकीआधी आपला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन केला. नितेश यांना कणकवली येथून भाजपचं तिकीटही मिळालं. पण युती असूनही केवळ राणेविरोधामुळे शिवसेनेने नितेश यांच्याविरुद्ध आपला उमेदवार उभा केला. \n\nनितेश राणे\n\nअखेर निवडणुकीत नितेश राणे यांनी विजय मिळवला. पण त्यांच्यावर पुन्हा विरोधीपक्षातच बसण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षभरात अनेकवेळा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आक्रमक टीका केली. \n\nसुशांतसिंह राजपूत संशयास्पद मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी नितेश राणे यांनी मंत्र्यांवर अनेक गंभीर आरोप केले होते. \n\nवरील नेत्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचं युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आमदार जयकुमार गोरे यंदाच्या..."} {"inputs":"... आजारी लोकांना जसं अन्न देतात तसं अन्न द्यायला सुरुवात केली. जेव्हा मी तिथं गेलो तेव्हा माझं वजन 60 किलो होतं. मी तिथं अडीच महिने होतो. माझं वजन पाच किलोंनी कमी झालं. बाहेर आल्यावर मला चालण्याफिरण्यातही अडचणी येऊ लागल्या होत्या. एका खोलीत पन्नास लोकांना ठेवलं जातं. बाथरूमच्या समोर झोपावं लागतं.\"\n\nगेल्या दशकाभरापासून डिटेन्शन कँपबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. \n\nकाही महिन्यापूर्वी माजी सनदी अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर यांनी आसाममध्ये डिटेन्शन कँपमध्ये जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या समि... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हती. बाथरूम तर इतके वाईट होते की विचारू नका. जेवण तर फक्त जिवंत राहण्यासाठी मिळतं असंच समजा. एखादी व्यक्ती कैदी झाली म्हणून काय झालं त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित नको का?\"\n\nगैरसमजुतीचे तीन दिवस तीस वर्षाँइतके आहेत. डिटेन्शन कँपमध्ये राहून आलेले लोक सांगतात की तिथे राहणारे बहुतांश लोक वृद्ध आहेत.\n\nत्यातले काही असे आहेत की ज्यांना परदेशी असण्याचं प्रमाणपत्र मिळालं आहे.\n\nमात्र अमराघाट इथं राहणारे आणि आपलं वय 100पेक्षा जास्त सांगणारे चंद्रधर दास असे आहेत त्यांना सोडून देण्यात आलं तेही फक्त पुढच्या तारखेपर्यंत.\n\nमहामार्गाला लागून असलेल्या पत्र्याच्या दोन खोलीच्या घरात त्यांनी आपली कहाणी सांगितली. \n\n\"जेलमध्ये इतर कैद्यांना माझ्या तिथं असण्याचं मुख्य म्हणजे माझ्या वयाचं फार आश्चर्य वाटायचं. तिथले कैदी माझी मदत करायचे कारण मी कुणाच्याही आधाराविना चालू शकत नाही, उठबस करू शकत नाही. मी असा काय गुन्हा केला होता की मला तीन महिने तुरुंगात टाकलं. पुन्हा तुरुंगात जावं लागलं तर पुन्हा जाईन मात्र मी भारतीय आहे हे सिद्ध करीनच.\"\n\nNRCशी संबंध नाही\n\nनुकतंच आसाममध्ये NRC म्हणजे राष्ट्रीय नागरिक रजिस्टरची घोषणा झाली आहे. त्यामुळेही आसामचे डिटेन्शन सेंटर चर्चेत आहेत.\n\nजे लोक भारतीय म्हणून घोषित केले आहेत त्यांची नावं या यादीत आहेत. मात्र अजूनही 40 लाख लोकांची नावं या यादीत नाहीत.\n\nलोकांना भीती होती की पुढे त्यांचं काय होईल, त्यांना परदेशात पाठवतील का? की त्यांच्याविरुद्ध विदेशी ट्रिब्युनलमध्ये खटला दाखल होईल का अशी त्यांना शंका आहे. \n\nमात्र NRCचा डिटेन्शन सेंटरमध्ये राहणाऱ्या लोकांशी काही संबंध नाही, ज्यांची नावं नाहीत त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्याची आणखी संधी दिली जाईल, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.\n\nडिटेन्शन सेंटरच्या आत असलेल्या परिस्थितीवर आसाम सरकारनं जास्त बोलण्यास नकार दिला आहे.\n\nआसामच्या गृह मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, \"आम्ही डिटेन्शन कँपला तुरुंगापेक्षा वेगळं करावं यासाठी चर्चा करत आहोत. त्याचबरोबर डिटेन्शन सेंटरची स्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.\"\n\nहे प्रयत्न कधी यशस्वी होतील हे सांगणं सध्या कठीण आहे. \n\nमात्र ज्या लोकांना इथे रहावं लागतंय किंवा जे लोक इथे राहून गेले आहेत त्यांच्यासाठी डिटेन्शन सेंटर एक भयावह स्वप्न आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"... आणि KN-14 ही आंतरखंडीय क्षेपणास्त्रं प्रदर्शित केली होती.\n\nतीन टप्प्यात विभागलेलं KN-08 क्षेपणास्त्र विशिष्ट ट्रकवर तैनात केलेलं असतं. त्याची मारक क्षमता ही तब्बल 11,500 किमी आहे.\n\nKN-14 क्षेपणास्त्र हे दोन टप्प्यात विभागलेलं असून त्याची मारक क्षमता ही 10,000 किमी आहे. या क्षेपणास्त्राची अद्याप चाचणी झालेली नसली तरी सध्याचे प्रमुख अस्त्र व्हॉसाँग-14 आणि त्यामधील फरक स्पष्ट झालेला नाही.\n\nअणवस्त्रांचीही निर्मिती?\n\nअमेरिकेतील माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर कोरियानं लहान अणवस्त्रांची निर्मिती केली... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याच्यासोबत जोडलेलं अस्त्रही पेलोडच्या स्वरूपात वर जातं. रॉकेट या पेलोडसह अवकाशात जाऊन संबंधित देश अथवा आपल्या निर्धारीत लक्ष्याच्या वर येतं आणि पुन्हा पृथ्वीच्या वातावरणात येऊन थेट आपल्या लक्ष्यावर आदळतं.\n\nकाही अत्याधुनिक आंतरखंडीय क्षेपणास्त्रांतल्या रॉकेटमध्ये अनेक स्फोटकं असू शकतात.\n\nतसंच सोडल्यानंतर लक्ष्य बदलण्याची क्षमताही त्यात असते. मुख्य म्हणजे शत्रूच्या 'मिसाईल डिफेन्स सिस्टम'ला गुंगारा देण्यातही ही क्षेपणास्त्रं यशस्वी होतात.\n\nहेही वाचा-\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आणि कशी करायची, हे महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते सांगतात. कारण बाजार तेजीत आहे याचा अर्थ सगळेच शेअर चालत आहेत, असं नक्कीच नाही.\n\nत्यामुळे शेअरची निवड, गुंतवणुकीची मुदत, याचा अभ्यास गरजेचा आहे. तज्ज्ञांचा योग्य सल्ला महत्त्वाचा असेल.\n\nशिवाय नोव्हेंबर महिना असल्यामुळे जे नियमित गुंतवणूकदार आहेत त्यांनी आधीच्या गुंतवणुकीचा आढावा घेण्याची योग्य वेळ असल्याचं ते सांगतात.\n\nकंपन्यांचे तिमाही निकाल आले आहेत. त्यानुसार पोर्टफोलिओची फेररचना करण्याची, म्युच्युअल फंडाचा फेरआढावा घेण्याची ही योग्य वेळ आहे. वर... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाढवण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. \n\n'शेअर बाजारातील सुरक्षा वाढली'\n\nअगदी सुरुवातीपासून शेअर बाजार असुरक्षित, असं आपण ऐकत आलो आहोत. जोखीम आणि त्यातही यापूर्वी इथं झालेले घोटाळे, यामुळे आपल्या मनात भीती तयार झालेली असते. पण गुंतवणूक तज्ज्ञ जयंत विद्वांस यांनी सध्याच्या परिस्थितीत नेमका हाच विचार खोडून काढला आहे. \n\n\"अलिकडे शेअर व्यवहार ऑनलाईन होतात. डिमॅट अकाऊंट हे सुरक्षित आहे. त्यामुळे गैरव्यवहारांचा निम्मा धोका कमी झाला आहे,\" विद्वांस सांगतात.\n\nआणखी एक सुरक्षेचा मुद्दा आहे तो सुरक्षित गुंतवणुकीचा. तिथेही बरीच प्रगती आहे. घटत्या व्याजदरांमुळे अगदी ज्येष्ठ नागरिकही निवृत्तीवेतनासाठी म्युच्युअल फंडावर अवलंबून आहेत, असं त्यांचा अनुभव सांगतो. त्यामुळे जास्त परतावा मिळवून देण्याच्या दृष्टीने भविष्याची तरतूद म्हणूनही शेअर बाजारातील गुंतवणूक सुरक्षित आहे. \n\nगुंतवणुकीच्या बदलत्या सवयी पाहिल्या तर हीच गोष्ट अधोरेखित होते.\n\nअँफी वेबसाईटच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारतातील स्थानिक गुंतवणूकदार SIPच्या माध्यमातून दर महिन्याला 4,500 कोटी रुपये म्युच्युअल फंडात गुंतवत आहेत.\n\nशेअर बाजारात गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंड हा सुरक्षित पर्याय आहे, असं विद्वांस यांचं म्हणणं आहे. म्हणूनच त्यांनी सल्ला दिला आहे तो जोखीम स्वीकारण्याची तयारी लक्षात घेऊन गुंतवणूक करण्याचा.\n\nशेअरमधील गुंतवणूक किती सुरक्षित?\n\nथेट शेअर बाजारात गुंतवणूक करायची असेल तर 3-4 वर्षांचं उद्दिष्ट ठेवावं, त्यानंतर गुंतवणुकीचा पुन्हा आढावा घ्यावा असं ते सांगतात. आणि म्युच्युअल फंडात गुंतवणुकीसाठी कमी धोक्याचे 'बॅलन्स्ड फंड' त्यांनी सुचवले आहेत.\n\nशिवाय 'बॅलन्स्ड अँडव्हांटेज फंड' हा बाजारात नवीन आलेला फंड त्यांच्यामते गुंतवणुकीसाठी योग्य आहे. \n\n'ट्रेडर्सना रोजच संधी'\n\nशेअर बाजारात येताना एक मंत्र पाळावा लागतो. इथं येऊन शिकू नका. शिकून इथं या. म्हणजे प्रत्येक गुंतवणुकीचा निर्णय पारखून आणि अभ्यासपूर्वक घ्या.\n\nएक अभ्यास म्हणजे, शेअरच्या मूलभूत घटकांचा म्हणजे कंपनीची सध्याची आर्थिक स्थिती, आगामी योजना वगैरे. आणि दुसरा अभ्यास म्हणजे, टेक्निकल किंवा तांत्रिक.\n\nपेशाने सीए असलेले आणि शेअर बाजाराचा विशेष अभ्यास असलेले निखिलेश सोमण यांनी थेट शेअर बाजारात गुंतवणूकीवर भर दिला आहे. सध्या बाजारात आलेली तेजी तांत्रिक दृष्ट्या शाश्वत आहे, असं त्यांना वाटतं.\n\n\"तांत्रिकदृष्ट्या मोठ्या..."} {"inputs":"... आणि जबाबदारीने केलेल्या वार्तांकनासाठी देशभरात ओळखलं जातं. आता आम्ही एकत्र आल्यामुळे आंतरराष्ट्रीयदृष्टया महत्त्वाच्या बातम्यांवर लोकांचा वैश्विक दृष्टिकोन विकसित व्हायला मदत होईल.\"\n\nमराठी टीव्ही बुलेटिन लवकरच\n\n'बीबीसी दुनिया' या कार्यक्रमाचे प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6 वाजता होणार आहे. 'बीबीसी प्रपंचम' हा कार्यक्रम ईनाडू टीव्ही आंध्र प्रदेश आणि ईनाडू टीव्ही तेलंगणा या चॅनेलवर सोमवार ते शुक्रवार रात्री 10.30 वाजता प्रसारित होणार आहे. \n\nदोन्ही बुलेटिन्स जगाचा धावता आढावा घेणारी असतील. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोठ्या प्रमाणात बोलली जाते.\n\nया विस्तारामुळे यूकेच्या बाहेर 1300 नवीन संधीची निर्मिती झाली आहे. \n\nबीबीसी वर्ल्ड सर्व्हिस, बीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन चॅनेल आणि bbc.com\/news या आंतरराष्ट्रीय सेवांच्या माध्यमांतून बीबीसी आठवड्याला 346 मिलियन (34 कोटी 60 लाख) लोकांपर्यंत पोहोचते. \n\nयातील बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस रेडिओ, टीव्ही आणि डिजिटल माध्यमातून इंग्रजी आणि इतर 30पेक्षा जास्त भाषांतून आठवड्याला 26 कोटी 90 लाख लोकांपर्यंत पोहोचते.\n\nबीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या संचालक फ्रॅन अन्सवर्थ म्हणाल्या, \"जागतिक स्तरावर होणारे बदल, क्रांती, विविध युद्धाच्या वेळेच्या स्वतंत्र, विश्वासार्ह, निष्पक्ष पत्रकारितेमुळे लोकांचा आमच्यावरचा विश्वास दृढ झाला आहे.\"\n\n\"जिथे अनेक ठिकाणी स्वतंत्र मतांना जास्त जागा मिळणं अपेक्षित आहे तिथे कमीत कमी जागा उरली आहे.\" \n\n\"अशा वेळी एक स्वतंत्र ब्रॉडकास्टर म्हणून आम्ही 21व्या शतकात देखील कालसुसंगत आहोत.\"\n\n\"आजची घोषणा ही वर्ल्ड सर्व्हिसमध्य़े एक मोठा बदल घडवण्याच्या दृष्टीने एक मोठं पाऊल आहे.\"\n\n\"आपण आपल्या प्रेक्षकांचा वेध घ्यायला हवा. बातमी जाणून घेण्याची त्यांची पद्धत बदलते आहे. टीव्हीवर वर्ल्ड सर्व्हिस बघणाऱ्या प्रेक्षकांची संख्या वाढते आहे. त्याचवेळी काही सेवा फक्त डिजिटल स्वरूपात आहे.\n\nआम्ही डिजिटल रुपात विशेषत: युवा पिढीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी झपाट्यानं पावलं टाकत आहोत. तसेच व्हिडीओच्या स्वरुपात बुलेटिनमध्ये अधिकाधिक तरतूद करणार आहोत\" \n\n \"निष्पक्ष, स्वतंत्र पत्रकारितेप्रती असलेली आमची निष्ठा मात्र आम्ही कायम ठेवणार आहोत\" असंही त्या म्हणाल्या.\n\n नवीन सेवा आल्यामुळे बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस आता इंग्रजीबरोबर 40 भाषांमध्ये उपलब्ध होईल.\n\n 2022 साली बीबीसीची शतकपूर्ती होणार आहे. तेव्हापर्यंत 50 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आणि जे समर्थन करतील ते देशप्रेमी असं म्हटलं गेलं, हे चुकीचं आहे. जे या बिलाचं समर्थन करणार नाहीत, ते पाकिस्तानची भाषा बोलतात, असाही आरोप झाला. ही पाकिस्तानी असेंब्ली आहे का,\" असं संजय राऊत यांनी नागरिकत्व विधेयकावर राज्यसभेत बोलताना म्हटलं. \n\n\"देशाच्या अनेक भागात या विधेयकाला विरोध होत आहे. आसाम, मणिपूर इथे हिंसाचार होत आहे. जे विरोध करतात तेही देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे देशभक्तीचे प्रमाणपत्र कोणी कोणाला द्यायची गरज नाही. शिवसेनाला तर नाहीच. आमची देशभक्ती आणि हिंदुत्व जुनं आहे. आम्ही बाळासाहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि घटनात्मक आहे, असं ते म्हणाले.\n\nशिवसेना घेणार परीक्षा?\n\nभाजपनं 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबरला आपल्या पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप काढला आहे. पण राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेणं भाजपसाठी तितकं सोपं असणार नाहीये. \n\nलोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना राज्यसभेतही या विधेयकावरून मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणार की काय, हे बघणं महत्त्वाचं ठरेल.\n\nराज्यसभा\n\nआज सकाळी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली आहे. \"जे या विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत, तो देशविरोधी आहे, ही काय नवीन व्याख्या तयार करू पाहतायत? आम्ही संसदेत आणि संसदेबाहेर आम्ही आमची मतं व्यक्त नाही करू शकत का? मग ईशान्य भारतात एवढे लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते काय देशाच्या विरोधात होते?\"\n\nकाय आहे राज्यसभेतलं संख्याबळ? \n\nराज्यसभेत एकूण 245 खासदार असतात. मात्र सध्या सभागृहातील सदस्यसंख्या 240 आहे. त्यामुळे नागरिकता संशोधन विधेयक मंजूर करून घेण्यासाठी 121 खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. \n\nजर मतदानाच्या वेळेस काही खासदारांनी वॉकआउट केलं, तर बहुमताचा हा आकडा आपसूक कमी होईल\n\nराज्यसभेत भाजपचे एकूण 83 खासदार आहेत. म्हणजेच हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी राज्यसभेत भाजपला अजून 37 खासदारांची आवश्यकता आहे. \n\nत्याखालोखाल काँग्रेस (46), तृणमूल काँग्रेस (13) आणि अण्णा द्रमुक (11) यांचा नंबर लागतो. \n\nमहाराष्ट्रातील शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चार खासदार राज्यसभेत आहेत.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आणि तुम्ही एका प्रकरणात केले आहे. पण तुम्ही त्यांनाच फॉलो करताय. बिल्डरांना फायदा होईल, यासाठी इंच न इंच जमीन मोकळी करून घेणं, असा प्रयत्न मागच्या सरकारमध्येही सुरू होता, आत्ताही सुरू आहे, हेच यातून स्पष्ट होतंय.\"\n\n'मुख्यमंत्र्यांना जबाबदारी झटकता येणार नाही'\n\nराजकीय विश्लेषक प्रकाश बाळ यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, \"अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की काकाचा भतिजा कोण हे मी आता विधानसभेत उघड करतो. विधानसभेत बोलताना त्यांनी न्यायालयीन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाषणानंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्र्यांनी विधान परिषदेत एक निवेदन करत नवी मुंबईतील आरोप झालेल्या जमिनीच्या व्यवहाराला स्थगिती देण्याची घोषणा केली.\"\n\nमाजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण\n\nही स्थगिती दुसऱ्या दिवशी देण्यामागच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबद्दल बोलताना कदम म्हणतात, \"खरं तर स्थगिती देण्याची ही घोषणा म्हणजे एकप्रकारे अनियमितता झाल्याचं मान्य केल्यासारखं आहे. दुसरं म्हणजे, जेव्हा न्यायालयीन चौकशीची घोषणा झाली तेव्हाच स्थगितीची घोषणा का झाली नाही? मुख्यमंत्र्यांनी पहिल्याच दिवशी स्थगिती दिली नाही, याचं कारण असंही असू शकतं की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आक्रमक विरोधकांपुढे मुख्यमंत्री क्लीन बोल्ड झाले, असं चित्र त्यांना निर्माण होऊ द्यायचं नव्हतं. म्हणून पहिल्या दिवशी आक्रमक भूमिका घेत त्यांनी मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा आवाज बंद केला', 'विरोधकांना जशास तसे उत्तर' अशी वातावरणनिर्मिती केली. यातून विरोधकांच्या आरोपांतील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि मग दुसऱ्या दिवशी स्थगितीची घोषणा केली आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आणि त्याच्या मित्रांसमोर माफी मागितल्याचं भारत सांगतो. \n\n\"मी हर्षदला म्हणालो, 'दादा, मी एक छोटासा विद्यार्थी आहे आणि शिक्षण पूर्ण करण्यासाठी ही नोकरी करतोय. कॉलेज उघडल्यावर मी राजकोटला परत जाईन. उद्यापासून मी शर्टाची सगळी बटणंही लावून येईन'.\n\nभारत जाधव\n\n\"हे ऐकल्यावर हर्षद ओरडला, 'दलित असून तू मला भाऊ कसं म्हणतोस?' मग त्यांनी मला मारायला सुरुवात केली.\n\n\"रात्रीचे साडेदहा वाजले होते आणि मला मदत करायला बस-स्टॉपवर कोणीही नव्हतं. मारहाणीत माझे कपडे फाटले होते. तशातच तिथून जाणाऱ्या बसमध्ये मी कसाबसा च... उर्वरित लेख लिहा:","targets":"तिघांना अटक केली असली, तरी भारत जाधवने भीतीमुळे गावी परतण्याचा निर्णय घेतला आहे.\n\nभारत म्हणतो, \"मला माझ्या आईवडिलांना आर्थिक हातभार लावायचा होता. माझा भाऊसुद्धा कुटुंबाला आधार देण्यासाठी नोकरी करतोय.\"\n\n\"मला अजूनही फोनवरून धमक्या दिल्या जातायंत. जीवाच्या भीतीने मी घराबाहेर पाऊलही ठेवलेलं नाही. मी साणंद सोडून माझ्या गावी परत जातोय. राजकोटमध्ये किंवा आसपासच्या भागात मला नोकरी शोधावी लागेल. साणंदला मी कधीच परत येणार नाही.\"\n\n'बीबीसी गुजराती'ने या प्रकरणातील आरोपी हर्षद राजपूतच्या कुटुंबीयांशी बोलायचा प्रयत्न केला, पण कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचं कारण देऊन त्यांनी काही बोलायला नकार दिला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका..)"} {"inputs":"... आणि दूरस्थ देशांनी एकत्रितपणे सुरक्षा समूह बनवून भक्कम रणनीती तयार करायला हवी. \n\nभारताचा लष्करी अवाका ओमानमधील दुकम, आफ्रिकेतील जिबूतीमध्ये फ्रान्सिसी तळ 'हेरॉन', सशेल्स, मालदीव आणि श्रीलंकेतील त्रिंकोमालीपर्यंत आहे. आता भारतीय नौदलाला सुमात्रातील बंदर सबांग आणि मध्य व्हिएतनाममधील ना थरांगमध्ये सशक्त होण्याची गरज आहे. \n\nव्हिएतनामने भारतीय नौदलाला हे बंदर वापरू देण्यासाठी मदत देऊ केली आहे. यासोबतच हैनान बेटावरील चीनी नौदलाचं प्रमुख ठिकाण असलेल्या सैन्यावर पाळत ठेवता यावी, यासाठी संयुक्तपणे इलेक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारं साहित्य देण्यात येत आहे. \n\nत्यात याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखालील अमेरिकेवर विश्वास ठेवता येत नाही. सीरिया आणि अफगाणिस्तानातून अमेरिकेच्या सैन्याची अचानक माघार आणि जनरल जेम्स मॅटिस यांची पेंटॅगॉनहून अचानक झालेली बदली. या घटनांमुळेस्वतःच्या सुरक्षेसाठी अमेरिकेवर विश्वास ठेवावा का, अशा प्रश्न आता नरेंद्र मोदी सरकार आणि आशियातील इतर सरकारांना पडला आहे. \n\nट्रम्प यांनी नाटोचा दर्जा कमी केला, दक्षिण कोरियासोबत लष्करी सहकार्यात कपात केली. इतकंच नाही तर ते अमेरिकेचे मित्रराष्ट्रांच्या हितांकडे कानाडोळा करत आहेत. हे सर्व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पथ्यावरच पडत आहे. \n\n1947 सालानंतर मित्रराष्ट्रांसोबतचे अमेरिकेचे संबंध सर्वात खालच्या पातळीवर पोहोचले आहेत आणि या परिस्थितीत त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. \n\nनुकतीच काही गोपनीय कागदपत्रं लीक झाली आहेत. 70च्या दशकाच्या शेवटच्या कालावधीत प्रदेशात स्थैर्य निर्माण करण्यासाठी आणि अफगाणिस्तानला रशियाच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी पाकिस्तानची मदत घेण्याच्या बदल्यात अमेरिकेने पाकिस्तानला अण्वस्त्र देण्याची परवानगी चीनला द्यावी, असा सल्ला चीनी नेते डेंग शाओपिंग यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जिमी कार्टर यांना दिला होता आणि कार्टर यांनी तो सल्ला मान्यही केला होता, असं या कागदपत्रांवरून स्पष्ट होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आणि फ्रँक मॉरिस या तिघांच्या हस्ताक्षराचं परीक्षण या निनावी पत्राशी करण्यात आलं. \n\nमात्र परीक्षणाचा निष्कर्ष कोणत्याही निर्णयाप्रत येण्यासाठी पुरेसा नाही असं 'यूएस मार्शल्स सर्व्हिस'नं निवेदनाद्वारे स्पष्ट केलं आहे. \n\nनातेवाईकांचं काय म्हणणं?\n\nजॉन आणि क्लेरन्स अँगलिन यांच्या पुतण्यांनी सीबीएसला यासंदर्भात अतिरिक्त माहिती दिली. \n\nजॉन आणि क्लेरन्स यांची सही असलेला गुलाबांचा गुच्छ पलायनानंतर अनेक वर्ष त्यांच्या आजीला मिळत असे अशी माहिती या पुतण्यानं दिली. \n\nते पत्र जॉन यांचं होतं की नाही याविषयी म... उर्वरित लेख लिहा:","targets":"महागडा खेळाडू?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आणि ब श्रेणीच्या अधिकाऱ्यांसह दोनशेहून अधिक कायमस्वरुपी आणि तेवढ्याच संख्येने हंगामी कर्मचारी कार्यरत आहेत. \n\nअमेठीतील राहुल गांधी यांचे प्रतिनिधी चंद्रकांत दुबे\n\nसंरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांच्या मते या फॅक्टरीचं लक्ष्य दरवर्षी 45 हजार कार्बाइन बंदुकांची निर्मिती करणं हे होतं. मात्र हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलं नाही. कोणत्या गुणवत्तेचं कार्बाइन हवं हे लष्करच ठरवू न शकल्याने उद्दिष्टाची पूर्तता झाली नाही. \n\nशंकाकुशंका आणि विरोध\n\nजाणकारांच्या मते ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्डच्या देशभरात 41 फॅक्टऱ्या आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं उत्पादन प्रक्रिया अजून खूप दूर आहे. या उपक्रमाचं स्वरुपाविषयी अद्याप स्पष्टता नाही. \n\nएके203 योजनेच्या माध्यमातून भाजप अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला उद्धस्त करणार का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आणि हिंदुत्व या मुद्द्यांवर एकमत असलं तरी कडवं हिंदुत्व शिवसेनेचंच असल्याचं ठसवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौराही केला. राजकीय विश्लेषक जरी शिवसेना-भाजप युती होईल, असं भाकीत वर्तवत असले तरी शिवसेना अजूनही स्वबळाचीच भाषा करत आहे. \n\nसंजय राऊत म्हणात, \"शिवसेनेनं राष्ट्रीय कार्यकारिणी घेऊन एकला चलो रेचा नारा दिला आहे. गेली दोन वर्षं आम्ही सातत्यानं याबाबत पक्षातील नेते, कार्यकर्ते यांच्याशी बोलत आहोत. त्यामुळे 2014 ला हिंदुत्व आणि राम मंदिरावर आमचं एकमत असतानाही भाजपनं युती तोडली होती. बरं N... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्वाभाविकसुद्धा आहे.\"\n\nमात्र शिवसेनेनं मांडलेल्या इतर मुद्द्यांना साबळे यांनी स्पर्श केला नाही. \n\nआता लोकसभा निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर आहेत. महाराष्ट्र विधानसभा विसर्जित होण्यासाठी 10 महिन्यांचा वेळ आहे. त्यामुळे 5 राज्यातील मतदारांच्या बेडरपणाचं, मतपरिवर्तनाचं अभिनंदन करणारे उद्धव ठाकरे शिवसेनेचं भविष्य कुठल्या वाटेनं घेऊन जातात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आता हे निर्णय केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे घेतले जाणार आहेत.\"\n\n\"2017 मध्ये कोलकाता आणि नैऋत्य भारतात NGMA च्या काही नवीन शाखा उघडल्या आहेत. मुंबईच्या या जागेचा विस्तार होत आहे याचाही मला अतिशय आनंद आहे. \n\nमात्र 13 नोव्हेंबरच्या निर्णयानंतर मात्र जे पेंटिंग NGMA च्या संग्रहातले नाहीत त्यांना एकूण जागेच्या 1\/6 जागाच मिळेल असा निर्णय घेण्यात आला आहे. याचा अर्थ या जागेच्या बाहेर नवीन किंवा ज्येष्ठ कलाकारांना त्यांचं काम प्रदर्शित करण्याची संधीच मिळणार नाही असा होतो का? \n\nयाच धोरणाला अनुसरून... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा समारंभाचा अध्यक्ष होतो आणि त्या आधी NGMAच्या स्थानिक कलाकारांच्या समितीचा अध्यक्ष होतो. आम्ही हे प्रदर्शन भरवावं असा आग्रह धरला होता. त्याआधी केंद्र सरकारने काही निर्णय घेतले होते. \n\nअमोल पालेकर काल जे बोलले त्याबद्दल मी सर्व संबंधितांशी चार महिन्यांपूर्वी बोललो आहे. आमच्या समितीने अगदी सांस्कृतिक विभागाच्या सचिवांनाही इमेल केला आहे. अमोल पालेकरांनीही ही माहिती माझ्याकडून घेतली होती. कारण त्यांना याबाबतीत पूर्ण माहिती नव्हती.\" \n\n\"बर्वे हे फक्त कलेबद्दल बोलत असत. त्यामुळे त्यांच्या आठवणींना उजाळा देताना फक्त त्यांच्याबद्दल बोलावं अशी माझी भूमिका होती. त्यामुळे जेसल ठक्कर ज्या समारंभाच्या आयोजक होत्या. आधी त्यांनी मग संचालकांनी पालेकरांना थांबवण्याचा प्रयत्न केला. \n\nहे प्रदर्शन बर्वेंच्या चित्रांचं आहे त्यामुळे हे मुद्दे तुम्ही कसे आणू शकता असा प्रश्न विचारला. मात्र ते कार्यक्रमाच्या मूळ विषयापासून भरकटले. त्यांनी बर्वेंच्या प्रदर्शनात हा विषय आणल्यामुळे सगळं प्रदर्शन बाजूला झालं आणि हे मुद्दे महत्त्वाचे झाले आहेत. या मंचाचा असा वापर व्हायला नको होता, पालेकर या सगळ्या गोष्टी मंचावरून बोलल्यामुळे खळबळ माजली,\" असं बहुलकर पुढे म्हणाले. \n\nप्रभाकर बर्वे यांचे निकटवर्तीय आणि चित्रकार दिलीप रानडे यांनी या संपूर्ण प्रसंगाचं वर्णन 'दुर्दैवी बर्वे' अशा शब्दांत केलं.\n\nसोशल मीडियावर प्रतिक्रिया \n\nसोशल मीडियावर या प्रकरणी परस्पराविरोधी प्रतिक्रिया उमटत आहेत. अभिनेत्री स्वरा भास्कर म्हणते, \"राजा बोला रात है, रानी बोली रात है, मंत्री बोला रात है, सब बोले रात है, ये सुबह सुबह की बात है,\" अशा शब्दांत ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर ताशेरे ओढले आहेत. \n\nज्येष्ठ विचारवंत आणि Observer Research Foundation चे संचालक सुधींद्र कुलकर्णी यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया नोंदवली आहे. \n\n\"असहिष्णुता कुठे आहे?, सेन्सरशिप कुठे आहे? असा प्रश्न नेहमी विचारला जातो. तर इथे आहे मी NGMA च्या संचालकांचा तीव्र निषेध करतो. हा अमोल पालेकरांचा अपमान असून कलाकारकांच्या स्वातंत्र्यावर घाला आहे.\"\n\nउन्नावच्या माजी खासदार आणि समाजसेविका अनू टंडन म्हणतात की ही आताच्या काळातली असहिष्णुता आहे. \n\nअनिता रुपवतारम या सनदी अधिकारी आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे सनदी सेवेचं नाव खराब होतं अशी प्रतिक्रिया सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी मांडली आहे. \n\nभवानी शंकर एम...."} {"inputs":"... आतापर्यंत मृत्यू झाला आहे.\n\nभोतमांगे कुटुंबीय\n\nभैयालाल भोतमांगे मूळचे भंडारा जिल्ह्य़ातील तुमसरजवळच्या अंबागडचे रहिवाशी होते. खैरलांजी हे त्यांच्या मामाचं गाव होतं. याच खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबाची पाच एकर शेती होती. \n\nभैयालाल यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्यातील प्रत्येकी एक एकर जागा पाच भावंडांच्या वाट्याला आली. शेती आणि शेतमजुरी करणारे भोतमांगे केवळ आठवीपर्यंत शिकलेले होते. \n\nभोतमांगेंना आपली तीनही मुले शिकावीत असे वाटायचं. त्यासाठीच त्यांची संघर्षमय धडपड सुरू होती. पण गावातील सामाजिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी खून केल्या प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावली आणि इतर तिघांना निर्दोष ठरवण्यात आले. \n\nपण या प्रकरणात ॲट्रॉसिटीचं कलम लावलं नाही. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जलदगती न्यायालयाचे सर्व पैलू मान्य केले. परंतु 14 जुलै 2010 रोजी फाशीऐवजी जन्मठेप सुनावली. आठ जणांना 25 वर्षांची जन्मठेप सुनावली. यातील दोघांचा मृत्यू झालाय तर सहा आरोपी नागपूच्या मध्यवर्ती तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.\n\nसुरेखा भोतमांगे यांचे पती भैयालाल, सरकार आणि आरोपी यांनी वेगवेगळ्या विशेष अनुमती याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. हे प्रकरण गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असून सुनावणीला आलेले नाही.\n\nखैरलांजीपासून ते हाथरसपर्यंत गेल्या चौदा वर्षांत दलित अत्याचारांच्या घटना देशात सातत्याने घडत आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... आपण पुढे पाहूच. पण आर्थिक आणीबाणी ही भारतात अद्याप कधीच लागू करण्यात आली नाहीय. त्यामुळं राज्यघटनेत आर्थिक आणीबाणीची तरतूद असली, तरी प्रत्यक्ष अनुभव भारतीय व्यवस्थेला अद्याप आलेला नाही.\n\nआर्थिक आणीबाणी कधी घोषित होते?\n\nभारतीय राज्यघटनेतल्या कलम 360 अन्वये आर्थिक आणीबाणीची तरतूद करण्यात आलीय.\n\nया कलमाच्या पहिल्याच परिच्छेदात म्हटलंय, की भारतातील कुठल्याही राज्याची किंवा संपूर्ण देशाची आर्थिक स्थिरता किंवा पत धोक्यात आली आहे, असं राष्ट्रपतींना वाटलं, तर ते आणीबाणीची घोषणा करू शकतात.\"\n\nघटनातज्ज्ञ ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रोग्याबाबत कठीण स्थिती निर्माण झालीय. अशा स्थितीत सर्व खर्च औषधं, अत्यावश्यक सेवा आणि जीवनावश्यक वस्तूंवरच व्हायला हवा,\" असं मतही घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.\n\nतरतूद आहे, पण आवश्यकता आहे का? \n\nअशा प्रकारची आर्थिक आणीबाणी जाहीर करण्याची तरतूद तर घटनेत आहे, पण ती तशी प्रत्यक्षात आणण्याची वेळ आता आहे का, हा खरा प्रश्न आहे. यापूर्वी भारतात अशा प्रकारचा निर्णय कधीही घेण्यात आला नाही आहे. पण आता कोरोना व्हायरसच्या संसर्गस्थितीमुळे थांबलेलं अर्थचक्र यापूर्वी कधीही असं थांबलेलं नाही आहे. लॉकडाऊनचा महिन्याभराचा कालावधी उलटल्यानंतर अनेक राज्यांनी आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकारकडे मागणी करायला सुरुवात केली आहे. \n\nमहाराष्ट्र सरकारनंच केंद्राकडे 'जीएसटी' ची सोळा हजार कोटींची थकबाकी मागणारी अनेक पत्रं पाठवली आहे. पण सोबतच काही काळासाठी विशेष आर्थिक सहाय्याची पॅकेजेसपण काही वरिष्ठ मंत्र्यांनी मागितली आहेत. केवळ राज्यांमधली सरकारंच नाही तर शेती असो वा उद्योगक्षेत्रं असो, इथूनही मदतीच्या योजनांची मागणी होऊ लागली आहे. \n\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि दिल्लीत पंतप्रधान कार्यालयाचाही अनुभव असलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना परिस्थिती आणीबाणीची आहे असं वाटतं, पण ती घोषित करण्याची गरज आहे असं त्यांना वाटत नाही. \n\n\"आर्थिक आणीबाणीची तरतूद आपल्या घटनेत आहे पण आतापर्यंत कधीही तिचा वापर झालेला नाही आहे. घटनेतही त्याबाबतीत फार काही ठोस कृती दिलेली नाही आहे. त्यामुळे माझ्या दृष्टीनं आर्थिक आणीबाणीसारखी स्थिती आपल्या देशात आलेली आहे. पण ती तशी जाहीर करण्याची गरज मात्र वाटत नाही. तशी जाहीर झाल्यानं फार काही अधिकार मिळतात असं मला वाटत नाही.\"\n\n\"जे काही अधिकार मिळतात ते सगळे नरेंद्र मोदींकडे तसेही आताच आहेत. त्यामुळे ते तशा प्रकारे आर्थिक आणीबाणीतले अधिकार ती अधिकृतरित्या जाहीर न करताही तशी कृती करु शकतात. उदाहरणार्थ- 'जीएसटी' चे देणं राज्यांना आहे ते त्यांनी मर्यादित स्वरुपात दिलं आहे किंवा दिलं नाही आहे. पगारांमध्ये काही ठिकाणी कपात केली आहे. सीएसआर देता येईल असा नवा फंड तयार केला गेला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात बहुमत आहे. त्यामुळे जे अधिकार आणीबाणी जाहीर केल्यानं मिळतील ते त्यांनी तसेही वापरायला सुरुवात केली आहे,\" असं पृथ्वीराज चव्हाण सांगतात. \n\nअशा प्रकारची आणीबाणी हे केंद्र विरुद्ध..."} {"inputs":"... आपण माणसं कधी नव्हे ते आपल्या या ज्ञानेंद्रियावर अवलंबून राहू शकत नाहीत, परिस्थितीचं अवलोकन करण्यासाठी स्पर्श वापरू शकत नाही त्यामुळे अनेकांना बांधल्यासारखं होतंय.\n\nकेईएम हॉस्पिटलच्या मनोविकार विभागाच्या माजी डीन असणाऱ्या डॉ. शुभांगी पारकर सविस्तर उलगडून सांगतात. \"हा आजार आपल्या स्पर्शावर घाला घालतोय. माणूसच नाही, कोणत्याही सजीवाच्या आयुष्यात स्पर्शाची भूमिका फार महत्त्वाची असते. आज कोव्हीड-19मुळे माणसांना एकमेकांपासून तुटल्यासारखं झालंय.\"\n\nअसुरक्षिततेची भावना\n\nडॉ पारकर म्हणतात की, प्रेम आणि स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुखावलं गेलं असेल तर त्यांच्याशी आवर्जून संवाद साधा, अशा अनेक गोष्टी डॉ पारेकर सांगतात.\n\nकोरोना व्हायरसने आपल्याला कोंडलं जरी असलं तरी एका वेगळ्या दुनियेचे दरवाजे आपल्यासमोर उघडले आहे. ते म्हणतात ना, जेव्हा तुम्ही बाहेर जाऊ शकत नाही, तेव्हा स्वतःच्या आत डोकावून पाहा. एकांतातही आनंदाने जगता येतं हेही तुमच्या लक्षात येईल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आपलं ते विधान वारंवार संदर्भाशिवाय \"मोडतोड\" करून सादर केलं जातं, असं मुरलीधरन म्हणतात.\n\n\"2009 सालानंतर या देशात शांतता प्रस्थापित झाली, असा माझ्या बोलण्याचा अर्थ होता. युद्ध संपलं तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदी दिवस होता, कारण त्या दिवसापासून शांतता नांदायला लागली, तमिळ नागरिकांनी प्राण गमावले म्हणून काही तो माझ्या आनंदाचा दिवस नव्हता,\" असं त्यांनी दुबईहून बोलताना सांगितलं. दुबईत सुरू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेमध्ये 'सनरायजर्स हैदराबाद' या संघाचे ते गोलंदाजी प्रशिक्षक आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"भीऱ्याने घेतात. इथे चित्रपट केवळ चित्रपट उरत नाही- तमिळ चित्रपटसृष्टी आणि राजकारण परस्परांशी जोडलेले आहेत.\"\n\nतामिळ चित्रपटसृष्टी 'कॉलिवूड' म्हणून ओळखली जाते आणि इथल्या चित्रपटांमध्ये अनेकदा तामिळी राष्ट्रवादाचं सूत्र असतं. या राज्याचे अनेक मुख्यमंत्री राजकारणात येण्यापूर्वी चित्रपट अभिनेते अथवा अभिनेत्री होते.\n\nसदर भूमिका सोडण्यासाठी सेतुपती यांच्यावर चित्रपट तारे-तारकांकडून आणि राजकारण्यांकडूनही दबाव आला.\n\nपण, आश्चर्याची बाब म्हणजे स्वतः मुरलीधरन यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि सेतुपती यांना माघार घ्यायची विनंती केली.\n\n\"या चित्रपटामुळे सेतुपती यांनी विनाकारण अडचणींना सामोरं का जावं? मी त्यांच्या समोर या अडचणी वाढून ठेवण्यात काय अर्थ आहे?\" असं मुरलीधरन विचारतात.\n\n\"ही माझी लढाई आहे, त्यांची नव्हे, त्यामुळे माझी लढाई मी लढेन.\"\n\nश्रीलंकेत मुरलीधरन यांच्याकडे क्रीडाक्षेत्रातील आदर्श म्हणून पाहिलं जातं, तिथे या वादासंदर्भात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.\n\n\"त्यांच्याविषयीचा चित्रपट बघायला मला आवडेल. म्हणजे त्यांचं गौरवीकरण करणारा नव्हे, पण त्यांच्या गुंतागुंतीच्या ओळखीचे सर्व पैलू पडद्यावर आणणारा चित्रपट असेल तर पाहायला आवडेल,\" असं क्रिकेटच्या विषयावर लिहिणारे कोलंबो स्थित लेखक अँड्र्यू फिडेल फर्नांडो म्हणतात. मुरलीधरन यांच्या क्रिकेट कारकीर्दीविषयी त्यांनी बरंच लिहिलं आहे.\n\n\"चित्रपटाला तत्काळ असा विरोध होणं हास्यास्पद आहे- मुळात त्या चित्रपटात काय असणार आहे, याचीही आपल्याला कल्पना नाही.\"\n\nश्रीलंकेतील यादवी युद्धादरम्यान बेपत्ता झालेल्या तमिळ लोकांचे कुटुंबीय या संदर्भात टीका करतात. हा चित्रपटच रद्द करायला हवा, अशीही मागणी त्यांच्यातील काहींनी केली आहे.\n\n\"2009 मध्ये युद्ध संपलं तो माझ्या आयुष्यातला सर्वांत आनंदी दिवस होता, हे मुरलीधरन यांचे शब्द जगभरातील तमिळ लोकांच्या भावना दुखावणारे आहे. या कोरोना विषाणूपेक्षाही ते गंभीर होतं,\" असं गोपाळकृष्णन राजकुमार यांनी 'बीबीसी तमिळ'शी बोलताना सांगितलं. युद्धात बेपत्ता झालेल्या कुटुंबीयांचे ते प्रतिनिधी आहेत.\n\n\"मुरलीधरन तमिळ असल्यामुळे लोकप्रिय झाले, पण त्यांनी इथल्या तमिळी लोकांसाठी काहीही केलेलं नाही.\"\n\nसदर चित्रपटाचे निर्माते 'डार मोशन पिक्चर्स' ('द लंचबॉक्स' व 'अग्ली' अशा हिंदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे) व 'मूव्ही ट्रेन मोशन पिक्चर्स' यांनी 2021च्या..."} {"inputs":"... आपल्याच जीत-धर्मातलं स्थळ शोधतात.\n\nभारतीय मानव विकास सर्व्हेनुसार आंतरजातीय लग्नाचं प्रमाण केवळ 5% आहे आणि आंतरधर्मीय लग्नाचं प्रमाण तर अजूनही कमी आहे. एका सर्व्हेनुसार भारतात आंतरधर्मीय लग्नाचं प्रमाण 2.2% इतकं कमी आहे. \n\nजे या सीमारेषेच्या पलिकडे जाऊन लग्न करतात त्यातल्या बहुतेक लोकांना हिंसेचा सामना करावा लागतो.\n\nहळूहळू विचार परिवर्तन\n\nगेल्या काही वर्षांत भाजपच्या सत्ताकाळात आंतरधर्मीय विवाहांना विरोध वाढल्याचं दिसलं. विशेषतः हिंदू मुलगी आणि मुस्लीम मुलगा असेल तर अशा लग्नांना तर हमखास विरोध ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र एजाज आणि त्यांच्या हिंदू पत्नी विनिता शर्मा त्यांची मुलगी कुहू हिचं नाव ठेवण्यावेळी काय-काय घडलं ते सांगितलं आहे. \n\nकुहू नाव हिंदू आहे की मुस्लीम आणि तुमची मुलगी मोठी झाल्यावर ती कोणता धर्म स्वीकारेल, अशी विचारणा त्यांना करण्यात आली. \n\nकेरळच्या मारिया मंजिल खुल्या विचारसरणीच्या कॅथलिक कुटुंबातून येतात. मारिया मांसाहारी आहेत. त्यांनी उत्तर भारतात राहणारे शाकाहारी संजय जैन यांच्याशी लग्न केलं. संदीप यांचं कुटुंब रुढीवादी विचारसरणीचं आहे. \n\nत्यांनी लग्नाच्या 22 वर्षांत त्यांना ज्या आव्हानांचा सामना करावा लागला त्याविषयी लिहिलं आहे. मात्र, संदीपशी लग्न करण्याचा निर्णय अगदी योग्य होता, असं त्यांचं ठाम मत आहे. \n\nमारिया मंजिल आणि संदीप जैन\n\nत्या लिहितात, \"मी त्यांचा प्रामाणिकपणा, बौद्धिक समानता आणि माझ्याप्रती असलेला स्नेह हे बघून त्यांची निवड केली. ते दुसऱ्या ईश्वराची पूजा करतात किंवा दुसरी भाषा बोलतात, फक्त एवढ्या कारणावरून मी त्यांना सोडू शकत नव्हते.\"\n\nअशा कहाण्या भारत आणि जगाविषयी तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण करत असल्याचं समीर हलरंकर यांना वाटतं. \n\nते म्हणतात, \"या सर्व भारताच्या अद्वितीय वास्तवाच्या सुंदर कथा आहेत. प्रेमासाठी लोक वेगवेगळे मार्ग अवलंबतात. यातून भारत म्हणजे नेमकं काय, हे कळतं.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आम्ही तयार करतो. दुसरीकडे, या मुलांची आर्थिक परिस्थिती पाहता, यातील 90 टक्के मुलं किंवा पालकांकडे साधा मोबाईल सुद्धा नहीय. अशावेळेस ई-लर्निंग किंवा डिजिटल एज्युकेशन हे शक्यच नाहीय.\"\n\n\"वाडी-वस्तवरील शाळाबाह्य मुलांना शिकवताना, त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना शाळेपर्यंत आणणं, हा उद्देश असतो. हे डिजिटल एज्युकेशनच्या संकल्पनेत कुठेच बसत नाही,\" असं अद्वैत दंडवते सांगतात.\n\nअद्वैत दंडवते\n\nग्रामीण किंवा निमशहरांमध्ये जशी स्थिती आहे, तशीच मोठ्या शहरांमधीलही आहे. मुंबई-ठाण्यासारख्या शहरांम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना शाळेपर्यंत आणणं, हेच आव्हान आहे, तिथं डिजिटल शिक्षण हे मृगजलच ठरतंय.\n\nजरी डिजिटल शिक्षण पोहोचवलं, तरीही काही प्रश्न उरतातच. 'आनंदघर'चे अद्वैत दंडवते याच मुद्द्यावर बोट ठेवतात. ते म्हणतात, \"मुळातच डिजिटल शिक्षणाचा मजकूर (Digital Content) इंग्रजी किंवा मराठीत उपलब्ध आहे. वाड्या-वस्त्यांवरील बऱ्याच मुलांची स्थानिक भाषा असते. ते प्रमाण मराठी भाषेपासूनही कोसो दूर असतात, इंग्रजीची तर प्रश्नच नाही.\"\n\n\"डिजिटल शाळांचा मुद्दा हा शहर आणि निमशहरांमधील मध्यमवर्ग व उच्चमध्यमवर्गाला डोळ्यांसमोर ठेवून चर्चेला आलेला मुद्दा आहे. आपण ई-लर्निंग किंवा डिजिटल शाळांची चर्चा करतोय, पण शाळाबाह्य मुलांचं काय? आपण या समाजघटकाला वगळून पुढे चर्चा करतोय,\" अशी खंतही अद्वैत दंडवते यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आयव्हीआरएसएल (IVRCL) कंपनी, व्यवस्थापकीय संचालक ई सुधीर रेड्डी, सह-व्यवस्थापकीय संचालक आर बलरामी रेड्डी, काही सरकारी कर्मचारी आणि अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\n\nयामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, कॅनरा बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक, इक्सएआयएम बँक, पंजाब अॅण्ड सिंध बँक, युनिअन बँक ऑफ इंडिया यांचा समावेश आहे. या सर्व बँकांना 4837 कोटींची फसवणूक झाली आहे.\n\nनुकतंच स्टेट बँक ऑफ इंडियाची 67.07 कोटी रुपयांची फसवणूक झाल्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून अहमदाबादमधील कृष्णा निटवेअ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा हा फोटो कंगनाने ट्वीट करत आक्षेपार्ह टीका केली होती. अशा महिला 100 रुपयांसाठी कोणत्याही आंदोलनात सामील होतात असं कंगनाने ट्वीट केलं.\n\nकंगनाच्या या ट्वीटवर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला होता. हा वाद वाढत असल्याचं पाहिल्यानंतर कंगनाने आपलं ट्वीट डिलीट केलं. संपूर्ण प्रकरणावर प्रसारमाध्यमांसमोर महिंदर यांनी आपली प्रतिक्रियाही दिली होती. यासोबतच हवं असेल तर कंगनाला मी माझ्या शेतात शेतकरी म्हणून ठेवते आणि तिला याचा मोबदलाही देते अशी प्रतिक्रिया दिली होती. कंगनासारख्या सात महिलांना त्यांनी शेतात कामावर ठेवलं आहे. जर कंगनाला हवं असेल तर त्या दिवसाला 700 रुपये प्रमाणे तिला मानधन देतील.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आयुष्य यांच्यामध्ये मुंबईकर माणसाची कोंडी झाली आहे.\n\nत्या पुलावर चालणंही धोकादायक वाटतं. सतत हलणाऱ्या या पुलाबद्दल प्रशासनाला विचारलं तेव्हा त्याचं बांधकामचं वेगळ्या धाटणीचं आहे, असं उत्तर देण्यात आलं होतं. या पुलाच्या स्थितीबाबत अनेक वर्तमानपत्रांनी अनेकवेळा बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या.\n\nहे शहर मरू घातलं होतं आणि आता ते मेलंच आहे असं या अपघातांतून दिसतं\"\n\n\"मुंबईची द्वारका झाली तर नवल नाही\"\n\nएकेकाळी सात बेटांची मुंबई खाड्या बुजवून तयार केली आहे. सध्या दक्षिण आणि दक्षिण-मध्य मुंबईच्या विकासात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कानाकोपऱ्यात असलेल्या आमच्या जीवलगांच्या आणि आप्तजनांच्या काळजीने अस्वस्थ होतो. \n\nपण दुसऱ्याच दिवशी आमचं मुंबई स्पिरीट जागं होतं आणि आमचं रुटीन सुरू राहतं. हा मुंबई स्पिरीटचा अभिमान किती बाळगावा, हे स्पिरिट योग्य आहे का माहीत नाही. पण त्याशिवाय पर्याय नसतो. कारण हे सातत्याने सुरू असतं. मुंबई राहण्यालायक किंवा प्रवास करण्यालायक राहिली नाही. पण असं बोलून प्रश्न सुटणार नाही.\n\nगेल्या वर्षी मुंबईत भरवस्तीत विमान कोसळलं होतं. त्यामध्ये 5 जणांचे प्राण गेले होते.\n\n मुंबई शहराचा विकास पूर्ण नियोजन करून केला तरच हा प्रश्र्न सुटेल. हे काम ज्यांच्या अखत्यारित आहे त्यांनी गांभीर्याने त्याचा विचार आणि कृती करायला हवी. Whatever it is I still love Mumbai.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आरोप सरकारवर केले जातात. बंदी ही फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक आहे वास्तव मात्र वेगळंच आहे पण खऱ्या परिस्थितीला प्रशासन, पोलीस यंत्रणा अशा सगळ्यांचंच पाठबळ असल्याचा आरोपही मुलींनी केला. \n\nचंद्रपूर कुणाचं?\n\nचंद्रपूर हा महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांचा जिल्हा. चंद्रपूरसाठी देवेंद्र फडणवीस नाही तर सुधीर मुनगंटीवारच राज्याचे मुख्यमंत्री असल्याचं साम टीव्हीचे पत्रकार संजय तुमराम सांगतात. अर्थमंत्री सुधीर मनगंटीवारांनी चंद्रपुरासाठी अनेक आश्वासनं दिली पण त्या आश्वासनांनीच जनतेचं पोट भरलंय असंही ते म्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आवाजाप्रती अधिक संवेदनशील असतात त्यांना आणखीही काही उपाय करता येतील. खिडक्यांना जाड पडदे आणि जाड कार्पेट वापरल्यास खोलीबाहेरच्या कर्णकर्कश आवाजाची तीव्रता कमी करता येते. \n\nयानेही आवाज पुरेसा कमी होत नसेल तर कार्पेटखाली बोर्ड बसवता येतात. अर्थात हे परदेशात जिथे फरशी किंवा टाईल्सवर कार्पेट वापरण्याची पद्धत आहे तिथे अधिक वापरता येते. खोलीच्या छताला आणि भिंतींनाही प्लॅस्टरचा अतिरिक्त थर देता येईल. शिवाय, खिडक्यांना आवाजरोधी काचा लावता येतील. \n\nपसारा आवरा\n\nघरात खूप पसारा असेल तर ताण वाढवणारं कॉर्टिस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब्रेक घेऊन एक फेरफटका मारून या. \n\nब्रिटिश सायकोलॉजिकल सोसायटीचे प्रा. गेल किनमन सांगतात, \"फेरफटका मारल्यानेसुद्धा अनेकांचा ताण कमी होतो. ऑफिसमध्ये जाऊन काम केल्याने घर आणि ऑफिस यात फरक करता येतो. मात्र, घरूनच काम करायचं म्हटलं की ही सीमा धूसर होते. त्यामुळे घर आणि ऑफिस यांची सरमिसळ होऊन ताण वाढतो. मात्र, कामाच्या मध्ये थोडा ब्रेक घेऊन फेरफटका मारल्याने हा ताण कमी होऊ शकतो.\"\n\nरोपं लावा\n\nनिसर्गाच्या सहवासाचे अनेक मानसिक लाभ होत असल्याचा दावा केला जातो. निसर्गाच्या सानिध्यात रक्तदाब, चिंता, ताण कमी होतो आणि लक्ष केंद्रित करणं, स्मरणशक्ती आणि झोप यात सुधारणा होत असल्याचं सांगितलं जातं. \n\nत्यामुळेच कामाच्या ठिकाणी छोटी-छोटी रोपं आणि निसर्गचित्र असल्यासं त्याचा मनस्वास्थ्यावर सकारात्मक परिणाम होतो. \n\nया परिणामाविषयी बोलताना डॉ. रॅटक्लिफ 'attention restoration' थेअरीविषयी सांगतात. त्या म्हणतात, \"निसर्गाशी संबंधित गोष्ट बघितल्यास तुमच्या मेंदूला ब्रेक मिळतो. तुमचं लक्ष त्या गोष्टीकडे जातं. मात्र, अशा नैसर्गिक गोष्टीकडे लक्ष जाणं म्हणजे लक्ष विचलित होणं नव्हे. उलट यामुळे तुमच्या मनाला फायदाच होत असतो.\"\n\n\"शिवाय निसर्गाचा संबंध नवनिर्मिती आणि रिलॅक्सेशन याच्याशीही जोडला जातो. त्यामुळेसुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो.\"\n\nऑनलाईन नव्हे तर प्रत्यक्ष सहवास\n\nघरून ऑफिसचं काम करताना ज्यांना जास्त ताण जाणवतो त्यांनी ऑफिसच्या कुठल्या गोष्टीची सर्वांत जास्त आठवण येते, याचा विचार करून ती कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असं डॉ. बालामुरली सांगतात. \n\nया यादीत अनेकजण पहिलं स्थान सामाजिक भेटीगाठींना (social contact) देतील. आपल्या लक्षात येत नाही पण आपण दिवसभरात जेवढ्या व्यक्तींना भेटतो त्यापैकी सर्वाधिक म्हणजे तब्बल 80 ते 90 टक्के भेटी या ऑफिसमध्ये होत असतात. \n\nऑफिसमध्ये गप्पा मारताना, जेवताना, लिफ्टमधून जाताना, ऑफिसच्या आवारात आपण अनेकांना भेटत असतो. \n\nडॉ. बालामुरली म्हणतात, \"लॉकडाऊनमुळे अचानक या भेटी बंद झाल्या. त्यामुळे जेवणाच्या वेळी किंवा संध्याकाळी घराबाहेर पडा. शेजारी-पाजारी, मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना भेटा.\"\n\nशेवटी डॉ. बालामुरली म्हणतात, \"मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे केवळ मोबाईलच्या स्क्रीनमध्ये बघणं पुरेसं नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"... आहे की काही नेते दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात. त्यामुळे हा मोठा धोका काँग्रेसला आहे.\" \n\nतर केरळ काँग्रेसची अंतर्गत गटबाजी हानिकारक असल्याचं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.\n\n\"केरळ काँग्रेसमध्येही गटबाजी आहे. एका गटाच्या बाजूने निर्णय घेतला तर लगेच दुसऱ्या गटात बंडखोरी उफाळून येते, त्यामुळे हे आव्हानात्मक आहे,\" असं किडवई सांगतात.\n\n\"पण काँग्रेसचा मुख्य विरोधक हा भाजप आहे. त्यामुळे 'दुश्मन का दुश्मन दोस्त' या म्हणीप्रमाणे काँग्रेससाठी भाजपचा पराभव झाला ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं दिसतं असंही ते सांगतात. \n\n\"या निवडणुकांमध्ये पराभव होणं हे पूर्णत: राहुल गांधींचं अपयश आहे. आसाममध्ये काँग्रेसने निराशा केली आणि पुद्दुचेरीतही कमबॅक करणं त्यांना जमलं नाही. यामुळे आता काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे,\" असाही अंदाज सुनील चावके यांनी वर्तवतात. \n\nनरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा पराभव करता येऊ शकतो हे या निकालांमधून स्पष्ट झालं आहे असं रशीद किडवई सांगतात.\n\nते म्हणाले, \"गांधी कुटुंबाला पंतप्रधानपदाची लालसा नाही कारण 1989 पासून नेहरू-गांधी कुटुंबातील कोणताही सदस्य पंतप्रधान किंवा मंत्री बनला नाही. ते राजकीय नेतृत्वात ते समाधानी आहेत हे स्पष्ट आहे.\n\n\"तसंच 2022-2024 मध्ये ज्या आघाड्या बनतील त्यात सोनिया गांधी किंवा राहुल गांधी नेतृत्व करू शकतात याची कल्पना काँग्रेसजनांना आहे. राहुल गांधी यांच्या नावावरून वाद आहे पण कोरोना काळात परिस्थिती बदलली आहे.\"\n\n\"नरेंद्र मोदी पूर्वीप्रमाणे लोकप्रिय नेते राहिले नाहीत असं काँग्रेसजनांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे जेव्हा मोदी लाट संपुष्टात येईल तेव्हा त्याचा थेट फायदा काँग्रेसला होणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनाही याची कल्पना आहे,\" असंही रशीद किडवई सांगतात. \n\nयापूर्वी नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये पाहिले तर कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशात काठावर सत्ता आणण्यात काँग्रेसला यश मिळाले. पण कर्नाटक आणि मध्यप्रदेशात काही काळातच सत्तांतर झाले आणि भाजप सत्तेत आली.\n\nसुनील चावके सांगतात, \"राहुल गांधी यांच्यातील एक कमतरता म्हणजे ते इतर राजकीय नेत्यांप्रमाणे आपल्या चुकांमधून बोध घेताना दिसत नाहीत. राजकीय नेते अनुभव घेतात आणि चुका सुधारून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. पण राहुल गांधींच्या बाबतीत असे होताना दिसत नाही.\"\n\nममता बॅनर्जी विरोधकांचे नेतृत्व करणार?\n\nबंगाल निवडणूक निकालांचाही मोठा परिणाम राहुल आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसवर होईल, असं मत जाणकार व्यक्त करतात.\n\nपश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी हॅटट्रिक साधत पुन्हा एकदा भरघोस मतांनी विजय मिळवला आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या सर्व ताकदवर नेत्यांना बंगालमध्ये जोरदार प्रचार केला. ही निवडणूक ममता बॅनर्जी आणि नरेंद्र मोदी यांच्यात अटीतटीची मानली जात होती.\n\n\"ममता बॅनर्जी यांनी गड राखला आणि ज्या पद्धतीने त्यांनी केंद्रात सत्तेत..."} {"inputs":"... आहे की या आघाडीमुळे भाजपच्या मध्यप्रदेश, गुजरात आणि बिहारमधील जागाही कमी होतील. \n\nसहाय म्हणतात, \"सप आणि बसप यांची आघाडी केंद्रीय पातळीवर तिसऱ्या आघाडीचं रूप घेईल. या दोन पक्षांशिवाय कोणतीही आघाडी यशस्वी होणार नाही. आता जर हे दोन पक्ष एकत्र येणार असतील तर केद्रातील आताच्या सरकारची उलट गणती सुरू झाली, असं समजू शकता.\"\n\n2014मध्ये अतिमागास आणि दलितांमधील एका मोठ्या गटाचं मतदान भाजपला झालं होतं. अशा स्थितीमध्ये मोदी यांची जादू या समुदायांवर पुन्हा चालणार का? \n\nसर्वेश आंबेडकर म्हणतात, \"भाजप हा प्रयत्न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाष्ट्रीय लोकदल आणि निषाद पार्टीसुद्धा असणार आहे. त्यामुळे 80 जागांच वाटप तितकं सोप असणार नाही, कारण तिकीट न मिळाल्याने बंडखोरीची भीती सर्वच पक्षांसमोर असणार. अखिलेश यादव परस्पर समन्वयातून यातून मार्ग काढू असं म्हणतात. \n\nपण बंडखोरीमुळे या आघाडीचे होऊ शकणार नुकसान इतकं मोठं असणार नाही की ज्यामुळे भाजपला लाभ होईल. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आहे पण इथे प्रसिद्धीही आहे. \n\nदिल्लीतल्या रणजी सामन्याचं दृश्य\n\nरणजीत वर्षानुवर्षे खेळून, हजारो रन काढणारा खेळाडू लो प्रोफाईल राहू शकतो. तो सहजी तुमच्याआमचासारखा वावरू शकतो. आयपीएल तुम्हाला घराघरात नेतं, तुमच्या नावाचा ब्रॅंड तयार करतं. डिसेंबर ते मार्च या काळात देशभरात रणजी स्पर्धा होते. आयपीएल एप्रिल-मे असं होतं. रणजी देशातली सगळ्यात प्रतिष्ठेची स्पर्धा. आयपीएल, पैसा-प्रसिद्धी आणि संधीच्या बाबत फास्ट ट्रॅकवाली स्पर्धा. रणजी ओल्ड स्कूल तर आयपीएल स्कूल नव्हे कॅलिडोस्कोपी कॉलेजच. \n\nरणजी म्हणजे छ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेला. पाच दिवसांवरून तीन तास आणि त्या तीन तासातही अवघी काही मिनिटं, एका हाताच्या मोजता येतील एवढेच बॉल्स. बॉलरला बॉलिंग मशीनच्या खाच्यात नेणाऱ्या आयपीएलने परफॉर्म अँड पेरिशचा मंत्र जागवला. एका हंगामाचे चमत्कार घडू लागले. पाहणाऱ्यांना त्या विशिष्ट दिवशी कोणी मजा आणली यापल्याड रस नसतो. रणजी म्हणजे टेस्ट संघात निवड होण्यासाठीची परीक्षा आणि आयपीएल म्हणजे वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात जाण्याचं मार्ग अशा दोन समांतर वाटा रेखाटल्या गेल्या. \n\nपैसा दोन्हीकडे मिळतो पण आयपीएलच्या बाबतीत पुढची शून्यं तुमच्या परफॉर्मन्सनुसार वाढत जाऊ शकतात. आयपीएल कॉन्सर्ट आहे, रणजी मैफल आहे. रणजी म्हणजे संयम, आयपीएल म्हणजे वेग असं समीकरण झालं. शैली अनुभवायची असेल तर रणजी आणि ताकदीचा प्रत्यय घ्यायचा असेल तर आयपीएल. शुक्रवारी सौराष्ट्रने पहिल्यांदा रणजी जेतेपदावर नाव कोरलं. \n\nबंगालला नमवत त्यांनी ही किमया साधली. परंतु दोन्ही संघ समोर उभे केले तर प्लेयर ओळखा म्हटलं तर अवघड होऊन जाईल. पण आयपीएलचं खेळाडूचं नाव चटकन सांगू शकता. यशाचे मार्ग निरनिराळे. रणजी स्पर्धेत धावांच्या टांकसाळी रचून टीम इंडियात स्थान मिळवणारे आहेत आणि ग्लोबल ते लोकलचं उदाहरण असलेल्या आयपीएलमध्ये चांगलं खेळून टीम इंडियाची कॅप मिळवणारेही आहेत. अनेक वर्ष रणजीत चांगलं खेळूनही प्रसिद्धीझोतात न येणारे आहेत. आयपीएलच्या एका हंगामाचा चमत्कार होऊन गायब होणारे आहेत. \n\nविराट कोहली दिल्लीसाठी खेळताना\n\nडोमेस्टिक कॅलेंडरचा या दोन स्पर्धा अविभाज्य भाग आहेत. एकामागोमाग एक होतात पण दोन्हींचं जग सर्वस्वी वेगळं. सव्वा तीन महिने रणजी हंगाम चालतो. आयपीएल दीड-दोन महिन्यात आटोपते. दोन्ही स्पर्धांचे चाहतेही आहेत आणि टीकाकारही. गर्दी टाळायची असल्याने यंदाचं आयपीएल रणजीसारखं वाटू शकतं. रंगीत कपड्यातलं, विनाप्रेक्षकांचं आयपीएल तुम्हाला रणजीचा फील देऊ शकतं. काळ हा सगळ्यावरचा जालीम उतारा आहे असं म्हणतात. कोरोनाचा काळ क्रिकेटच्या कॉन्सर्टला मैफलीची रागदरबारी शिकवू शकतो. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहे\". \n\nसोनिया गांधी यांच्या पत्रावरून स्पष्ट होतं, की काँग्रेस शिवसेनेसोबत मनापासून गेलेली नाही तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी ही तडजोड करण्यात आली आहे. \n\nकाँग्रेसपुढे आज सर्वात मोठं आव्हान भाजप आहे. शिवसेनेची भाजपसोबत असलेल्या मैत्रीची जागा आता शत्रुत्वाने घेतली आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसलादेखील महाराष्ट्रात भाजपकडूनच आव्हान देण्यात येत होतं. म्हणजे या तिन्ही पक्षांचा एकच समान शत्रू होता - भाजप. आणि म्हणूनच वेगळी विचारसरणी असूनदेखील दोन्ही काँग्रेसने शिवसेनेसोबत हातमिळवणी केली. \n\nउ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेते MK स्टॅलिन यांनी शपथविधीला हजेरी लावली आणि नंतर असं ट्वीट केलं\n\nआजच्या घडीला भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणणं, हे सोनिया गांधी आणि काँग्रेस यांच्यापुढचं सर्वात मोठं आव्हान आहे. राहुल गांधींच्या हातात काँग्रेसची धुरा होती, तेव्हा हे होऊ शकलं नाही. \n\nलोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आता पक्षाची धुरा सोनिया गांधी यांच्या हातात आहे आणि त्या महाराष्ट्रात तरी भाजपला सत्तेपासून दूर राखण्यास यशस्वी ठरल्या आहेत. \n\nज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, \"सोनिया गांधी आणि मनमोहन सिंह यांनी उद्धव ठाकरे यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित न राहून एक संधी गमावली आहे. दोघेही शपथविधी सोहळ्यात सहभागी झाले असते तर विरोधकांना एका व्यासपीठावर आणण्यास काँग्रेस कटिबद्ध आहे, असा संदेश गेला असता.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहे.\n\nपण व्याजदर वाढले, तर त्याचे परिणाम फारसे चांगले नसतील. याचा परिणाम ज्यांनी कर्जं घेतली आहेत, त्यांच्यावर होईल. त्यामुळे व्याजदर वाढवले न जाण्याची शक्यत आहे कारण यापूर्वीही रिझर्व्ह बँकेने व्याजदरांत कपात केलेली आहे आणि सध्याची परिस्थिती कायम ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. \n\nकारण काय?\n\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्यावर्षी दोन-तीन वेळा आर्थिक सुधारणांविषयीच्या घोषणा केल्या होत्या. याला मिनी बजेट म्हटलं गेलं होतं. पण ही पावलं उचलूनही GDPची आकडेवारी सुधारली नाही. \n\nयाविषयी सुषमा राम... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रयत्नांविषयी सबनवीस सांगतात, \"मंदीचा फटका बसणाऱ्या काही उद्योगांना काहीसा दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. ऑटोमोबाईल सेक्टर, रिअल इस्टेट आणि लघु उद्योगांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या. अडकलेल्या अनेक बांधकाम प्रकल्पांना दिलासा देण्यात आला. या घोषणांचा परिणाम दिसण्यासाठी एखाद-दोन वर्षं लागतील.\"\n\nसध्याची परिस्थिती किती कठीण?\n\nअर्थव्यवस्थेत असं अनेकदा घडतं, असं मदन सबनवीस सांगतात. \"1991-92 नंतर भारतात अशी परिस्थिती उद्भभवली नव्हती. यामुळेच काहीशी घबराट उडाली. पण ज्याप्रकारे सरकार आणि रिझर्व्ह बँक या समस्यांवर काम करत आहेत, त्याचे येत्या एक-दोन वर्षांमध्ये सकारात्मक परिणाम दिसण्याची अपेक्षा आहे.\" \n\nबजेटमध्ये काय होईल?\n\nमोदी सरकार 2.0चा पहिला अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर करण्यात येईल. सरकारची आर्थिक बाबींविषयीची ही लढाई अर्थसंकल्पातही पाहायला मिळेल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nसामान्य माणसाला काहीसा दिलासा मिळेल आणि त्याच्या हातात पैसे येतील, असा सरकारचा प्रयत्न असेल असं सुषमा रामचंद्रन यांना वाटतं. \"लोक पैसे खर्च करत नसल्यानेही मंदी आहे. सरकार आयकरात कपात करू शकतं, ग्रामीण रोजगार निर्मिती करणाऱ्या योजनांसाठी जास्त तरतूद केली जाण्याची शक्यता आहे, म्हणजे ग्रामीण भागात जास्त पैसे येतील आणि ते खर्चही केले जातील.\" \n\nअर्थव्यवस्थेतलं एकूणच मागणीचं प्रमाणही सध्या कमी आहे. निर्यात घटलीय आणि खासगी क्षेत्रांकडून केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचं परिणाम कमी झालंय. या सगळ्यामुळे आर्थिक वृद्धी दरात कपात झालीय. \n\nरोजगार निर्मिती ही थेटपणे आर्थिक विकासावर अवलंबून असते. जर वृद्धी दर सहा ते सात टक्क्यांवर गेला तर त्याने रोजगार संख्या आपोआप वाढेल. गेल्या तीन वर्षांमध्ये नोटाबंदी आणि GSTमुळे अनेक लहान उद्योग अडचणीत आले आणि परिणामी नोकऱ्या कमी झाल्या आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहे. \n\n1918 चा जुलै उजाडेपर्यंत या फ्लूच्या साथीमुळे रोज 230 जणांचा बळी जात होता. 1918 च्या जूनच्या तुलनेत हे प्रमाण तिप्पट होतं. \n\nमुंबईला या साथीचा सर्वाधिक फटका बसला होता.\n\n'टाईम्स ऑफ इंडिया'ने तेव्हा दिलेल्या बातमीत म्हटलं होतं, \"या फ्लूची मुख्य लक्षणं आहेत प्रखर ताप आणि पाठदुखी. तीन दिवस हा त्रास राहतो. मुंबईतल्या जवळपास प्रत्येक घरात कोणी ना कोणी या तापामुळे आजारी पडलंय.\" \n\nया काळात कर्मचारी ऑफिस आणि कंपन्यांपासून दूर राहिले. युरोपियन नागरिकांपेक्षा शहरातल्या भारतीय लहानथोरांना या आजाराच... उर्वरित लेख लिहा:","targets":"अधिकारी हिल स्टेशनला होते आणि सरकारने लोकांना नशीबाच्या भरवशावर सोडून दिल्याची तक्रार वर्तमानपत्रातून करण्यात आली. तापातून बऱ्या होणाऱ्या ब्रिटीश सैनिकांपासून हॉस्पिटलचे सफाई कर्मचारी दूर राहिले असं 'पेल रायडर : द स्पॅनिश फ्लू ऑफ 1918 अँड हाऊ इट चेंज्ड द वर्ल्ड' पुस्तकाच्या लेखिका लॉरा स्पिने यांनी म्हटलंय. \n\n\"1886 ते 1914 च्या दरम्यान आलेल्या प्लेगच्या साथीदरम्यान 80 लाख भारतीयांचा बळी गेला होता. आणि त्यावेळी ब्रिटीशांनी घेतलेली भूमिका या सफाई कर्मचाऱ्यांच्या लक्षात होती.\"\n\n\"स्थानिकांच्या आरोग्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याचा परिणामही ब्रिटीश अधिकाऱ्यांना भोगावे लागले. या आपत्तीला सामोरं जायला यंत्रणा अपुऱ्या होत्या आणि बरेचसे डॉक्टर्स युद्धभूमीवर असल्याने डॉक्टर्सचा तुटवडा होता.\"\n\nअखेरीस बिगर सरकारी संघटना आणि स्वयंसेवक मदतीला आले. त्यांनी दवाखाने उभारले, मृतदेह काढून त्यांच्या अंत्यसंस्कारांची सोय केली. लहान रुग्णालयं सुरू केली, रुग्णांवर उपचार केले, निधी जमा केला आणि कपडे आणि औषधांच्या वितरणासाठी केंद्रं सुरू केली. \n\nमुंबईमधल्या रुग्णालयात पेशंटची गर्दी वाढली होती.\n\nनागरिकांनी मिळून फ्लू विरोधी पथक तयार केलं. \"भारताच्या इतिहासात कदाचित यापूर्वी कधीही समाजातील सुशिक्षित आणि सधन व्यक्ती इतक्या मोठ्या संख्येने आपल्या गरीब बांधवांसाठी अडचणीच्या काळात पुढे आल्या नसतील,\" असं एका सरकारी अहवालात म्हटलं होतं.\n\nसध्याच्या घडीला देश अशाच एका मोठ्या साथीच्या रोगाला सामोरं जात असताना सरकारने त्यावर तातडीने पावलं उचलली आहेत. पण शतकभरापूर्वीप्रमाणेच आताही नागरिकांची भूमिकाच या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार वेगानं होत असताना हे लक्षात घ्यायला हवं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहे. आमचं तर जगणंच जंगलावर अवलंबून आहे. मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही, पण आरे सोडून ते प्रकल्प दुसरीकडे होत असतील तर तिकडे राबवावेत.\" \n\n मुंबईतल्या माहुल परिसरातील प्रदूषणाचा मुद्दाही या जाहीरनाम्यात अधोरेखित करण्यात आला आहे. माहुलच्या ट्रान्झिट कॅम्पच्या रहिवासी अनिता ढोले सांगतात, \"माहुलमध्ये जो प्रदूषित भाग आहे, खरोखर सर्व पक्षांनी विचार केला पाहिजे आणि तिथल्या रहिवाशांना इतरत्र हलवणं फार गरजेचं आहे.\" \n\nयाच प्रश्नावर बोलताना 'घर बचाव, घर बनाओ आंदोलना'चे बिलाल खान सांगतात, 'विकास, विकास, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाजकीय इच्छाशक्ती का महत्त्वाची आहे, आणि त्यासाठी लोकांनी राजकारणी मंडळींवर, पक्षांवर दबाव का आणला पाहिजे, हे आरे संवर्धन गटाच्या राधिका झवेरी स्पष्ट करतात. \n\n \"आजही आपली शेती, अर्थव्यवस्था पर्यावरणावर अवलंबून आहे, ही गोष्ट राजकीय पक्षांनी समजून घ्यायला हवी. पण आपली व्यवस्थाच अशी आहे की जंगलं ही सरकारची मालमत्ता बनली आहे. सरकार हे राजकारणी लोक एकत्र येऊन बनतं. जंगलाचे विक्रेते न बनता, त्यांनी जंगलाचे संरक्षक म्हणून काम करायला हवं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आहे. तसंच लवकरात लवकर तिने माफी मागत ही पोस्ट डिलीट करावी, अशी मागणीही केली आहे.\n\n'आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,' असं म्हणत अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. \n\nदरम्यान, 6 डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असत... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहे. त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करणं थांबवावं. तिन्ही पक्ष एकत्र आनंदात आहेत आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करत आहेत.\"\n\nतर राहुल गांधींची प्रतिक्रिया वास्तववादी असल्याचं राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांचं म्हणणं आहे. \n\nबीबीसीशी बोलताना हेमंत देसाई म्हणाले, \"राहुल गांधींची ही प्रतिक्रिया वास्तववादी आहे. राज्यात मोठे निर्णय होणं अपेक्षित होतं. पण ते होत नाहीयत, असं यातून राहुल गांधींना सुचवायचं असेल, असा यातून अर्थ काढता येतो. \n\nपंजाब हे काँग्रेसशासित राज्य आहे आणि देशातल्या ज्या राज्यांनी कोर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा '35 डेज: हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019,' या पुस्तकातही हा उल्लेख केला आहे. मात्र, सोनिया गांधी यांच्या संमतीनंतर काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. \n\nमात्र, कोरोना संकटानंतर राहुल गांधी पुन्हा सक्रीय झाल्याचं दिसतंय. त्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच मोदी सरकारने कोरोनाबाबत रणनीती आखून त्याची तातडीने अंमलबजावणी करायला हवी, असं आवाहन केलं होतं. त्यानंतर लॉकडाऊनच्या काळात त्यांनी रघुराम राजन आणि अभिजीत बॅनर्जी यासारख्या जागतिक ख्यातीच्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा करून लॉकडाऊनमुळे गर्तेत गेलेली अर्थव्यवस्था पुन्हा कशी बाहेर काढता येईल, यावर चर्चा केली.\n\nकाँग्रेसने केंद्र सरकारकडे आर्थिक पॅकेजची मागणी केली. देशातील शेतकरी, मजूर आणि सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना भरीव आर्थिक मदत करण्याचं आवाहन केलं. मजुरांच्या खात्यात दर महिन्याला साडे सात हजार रुपये रोख ट्रान्सफर करण्याची मागणीही राहुल गांधी यांनी लावून धरली.\n\nइंटरनेटच्या माध्यमातून ते सातत्याने पत्रकार परिषदाही घत आहेत. एकप्रकारे राहुल गांधी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये क्रमांक एकचं स्थान मिळवण्याच्या दिशेने निघाल्याचं वाटतं. \n\nयाविषयी बीबीसीने '35 डेज: हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019,' हे पुस्तक लिहिणारे ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्याशी बातचीत केली.\n\nते म्हणतात, \"असं वाटतंय की निकटच्या भविष्यात राहुल गांधी पुन्हा एकदा पक्षाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे. पक्षाध्यक्ष पदाचा त्याग केल्यानंतर त्यांनी स्वतःला पक्षाच्या घडामोडींपासून दूर ठेवलं होतं. मात्र, गेल्या काही दिवसात त्यांनी अनेक तज्ज्ञांच्या मुलाखती घेतल्या. \n\nलॉकडाऊनचे व्हीडियो तयार करत आहेत. प्रवासी मजुरांना भेटत आहेत. यातून असं दिसतं की लवकरच एक मोठी जबाबदारी घ्यायची त्यांची इच्छा आहे. शिवाय काँग्रेसमध्येही असे काही अंडरकरंट्स दिसत आहेत.\"\n\nदरम्यान, राहुल गांधी पक्षाध्यक्ष झाले तर महाराष्ट्राच्या सरकारवर याचे परिणाम होतील, अशी शक्यता जितेंद्र दीक्षित यांनी व्यक्त केली आहे.\n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"राहुल गांधी काँग्रेस अध्यक्ष झाले तर त्याचा महाराष्ट्राच्या सरकारवर नक्कीच परिणाम होईल. कदाचित काँग्रेस सरकारमधून बाहेरही पडू शकते. यामागचं कारण म्हणजे शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासाठी ते कधीच उत्सुक नव्हते. \n\nज्यावेळी महाराष्ट्रात..."} {"inputs":"... आहे. त्यामुळे अशाप्रकारे भरतीला स्थगिती देणं चुकीचं आहे,\" असं मत मधु कांबळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.\n\nसद्य परिस्थितीवर तोडगा म्हणून जाहीर केलेल्या पदांपैकी मराठा समाजासाठी प्रस्तावित राखीव जागा रिक्त ठेवून उरलेली पदं भरता येऊ शकतात. आरक्षणाचा निर्णय झाला की मराठा समाजातील तरूणांमार्फत आरक्षित जागा भरल्या जाऊ शकतात, असं मधु कांबळे म्हणाले. \n\nत्याशिवाय इतर समाजातील लोकांसाठी भरती प्रक्रिया राबवताना आरक्षणाव्यतिरिक्त खुल्या वर्गासाठी ज्या जागा आहेत, त्यातही मराठा समाजातील मुलांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... आहे. त्यावर आपण उपचार करू, असं तिला सांगण्यात आलं. यामुळे ती अत्यंत घाबरून गेली. \n\nशबनम हाश्मी सांगतात, \"पीडिता माझ्याकडे आली तेव्हा ती अत्यंत घाबरलेली होती. काय करावं याबद्दल तिला काहीच समजत नव्हतं. आपल्या आई-वडिलांच्या बोलण्यावरून ते आता तिला घेऊन जातील, फोन काढून घेतील, असं तिला वाटत होतो. आता तिथून बाहेर पडण्याऐवजी कोणताच पर्याय न उरल्यामुळे तिने मला फोन केला.\"\n\nपीडितेला समजावून सांगितल्यानंतर आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर तिची मानसिक स्थिती चांगली झाली. ती आता शेल्टर होममध्ये राहत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली होती. कोर्टोने आम्हाला दिलासा दिला आहे. \n\nएका सज्ञान महिले महिलेला जबरदस्तीने कोणत्यात बंधनात ठेवलं जाऊ शकत नाही. तिचं लैंगिक आकर्षण वेगळं असलं तरी तिच्यावर जबरदस्ती करता येऊ शकत नाही. पतीला घटस्फोटाबाबतही सांगितलं आहे. त्याने त्याला सहमती दर्शवली आहे, असं कोर्टाने या प्रकरणात म्हटलं आहे. \n\nहा खटला संपल्यानंतर पीडिता आपल्या मर्जीनुसार राहू शकेल. शिक्षण घेऊ शकेल किंवा नोकरीही करू शकेल. \n\nएकमेव प्रकरण नाही\n\nया प्रकरणात पीडितेला जे भोगावं लागत आहे, त्या स्वरुपाचं हे एकमेव प्रकरण नाही. लेस्बियन मुलींना असा प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. \n\nशबनम हाशमी यांच्याकडे दीड महिन्यापूर्वी अशाच एका लेस्बियन जोडीचं प्रकरण आलं होतं. त्यांच्यावर घरच्यांचा प्रचंड दबाव होता. मुलगी घरातून पळून आली होती. त्यांना हाशमी यांनी संरक्षण मिळवून दिलं. \n\nसामाजिक कार्यकर्ते हरीश अय्यर सांगतात, \"समलैंगिकांवर जबरदस्तीने लग्न करण्याचा दबाव घालण्याची प्रकरणंं कमी नाहीत. पण याची माहिती समोर येत नाही, ही समस्या आहे. त्यांच्याबाबत कोणतंच सरकार गंभीर नाही, असं वाटतं. मला आठवड्यातून किमान दोन वेळा तरी अशा प्रकारच्या तक्रारींचे फोन येतात.\"\n\nते सांगतात, \"आपल्या समाजात मुलींची मर्जी आणि इच्छा महत्त्वाची मानली जात नाही. समलैंगिक मुलांपेक्षाही समलैंगिक मुलींचं आयुष्य कित्येक पटीने जास्त आव्हानात्मक असतं. मुलीच्याही काही शारिरीक इच्छा असू शकतात, हे कुणी स्वीकारायला तयार नाही. आता ज्याची शारिरीक इच्छाच नाही, तो व्यक्ती होकार किंवा नकार कसा सांगू शकेल. या मुली लग्नानंतरही हिंसाचाराला सामोऱ्या जातात.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, अशा विषयांबाबबत समाजात मोठ्या प्रमाणात जागरुकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे. \n\nलोक समलैंगिकतेबद्दल जितकं जास्त ऐकतील, समजतील तितकं त्याला ते स्वीकारू शकतील, असं त्यांना वाटतं. \n\nवृंदा ग्रोवर सांगतात, \"कायदा आणि समाज असा दोन्ही पातळींवर समलैंगिकतेचा स्वीकार करण्याची गरज आहे. समलैंगिक विवाहाला मान्यता मिळाल्यास याबद्दल एक व्यापक विचार निर्माण होईल. याविषयी जागरूकता निर्माण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. समलैंगिकता पूर्णपणे नैसर्गिक असून लोकांनी त्याचा स्वीकार करायला हवा.\"\n\nत्यांच्या मते, काळानुसार गोष्टी बदलतील. पण सध्याच्या काळातील तरुणांना याचा त्रास सहन करावा लागेल. \n\nसध्या पीडिता शेल्टर होममध्येच राहत असून खटला संपेपर्यंत..."} {"inputs":"... आहे. यात सेनेचा दीर्घकालीन फायदा होईल का हे अनिश्चित आहे. \n\nपण भाजपाच्या हातून आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्याचा जो खेळ सेना गेली पाच वर्षे खेळत होती तो खेळ स्थगित झाला. \n\nएप्रिलमधील निवडणुकीत पुरते नामोहरम झालेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे दोन्ही पक्ष निवडणूक निकालाने आणि नंतर उडलेलया धांदलीमुळे पुन्हा एकदा राज्यात महत्त्वाचे ठरले आहेत. काही न करता जिवंत राहण्याची आशा कॉंग्रेस पक्षाला नव्याने प्राप्त झाली आणि कदाचित काही न करताच ती आशा तो पक्ष फोल देखील ठरवेल अशी चिन्हे आहेत! \n\nया स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाकारला तसा बिगर-भाजपवाद आता गरजेचा आहे का आणि त्यातून भाजपाचा मुकाबला करता येईल का हा प्रश्न खरेतर या निमित्ताने पुढे येऊ लागला आहे. \n\nबिगर-भाजपवाद? \n\nएकटा कॉंग्रेस पक्ष तर काही भाजपचा मुकाबला करू शकत नाही हे गेल्या दोन लोकसभा निवडणुकांवरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसला आघाड्या करण्याशिवाय पर्याय नाही हा निष्कर्ष निघतो. मात्र अशा आघाड्या सरसकट भाजपच्या राजकीय विरोधकांमध्ये असाव्यात की निवडक आणि वैचारिक एकवाक्यता असलेल्या पक्षांमध्ये असाव्यात असा दुसरा संलग्न प्रश्न आहे. \n\nभाजपच्या सर्व विरोधकांमध्ये वैचारिक एकवाक्यता असणे दुरापास्त आहे हे लक्षात घेतले तर कॉंग्रेस पक्षाच्या पुढचा पेच कसा अवघड आहे हे लक्षात येते. काही मोजकी राज्ये सोडली तर बहुसंख्य राज्यांमध्ये कॉंग्रेस काही एकट्याने भाजपचा मुकाबला करू शकत नाही पण तसा केल्याशिवाय कॉंग्रेसचे राजकारण पुढे सरकू शकणार नाही. त्यासाठी कॉंग्रेसला तात्कालिक व्यूहरचना म्हणून धोके पत्करून अनेक राज्यांमध्ये तिथल्या प्रादेशिक पातळीवरच्या पक्षांशी हातमिळवणी करणे भाग आहे. \n\nहे करताना खरे तर कॉंग्रेस पक्षाने भाजपचाच आदर्श बाळगायला हवा! नव्वदीच्या दशकात भाजप जेव्हा आघाड्यांच्या राजकारणात उतरला तेव्हा स्वतः भाजपची धोरणे तर अनेक पक्षांना मान्य नव्हतीच, पण भाजपला देखील अनेक प्रादेशिक पक्षांची प्रदेशवादी किंवा आर्थिक-सामाजिक धोरणे मान्य नव्हती, तरीही व्यापक रणनीतीचा भाग म्हणून त्या पक्षाने तडजोडी केल्या. \n\nत्यात दोन उद्दिष्टे होती. एक म्हणजे जिथे आपली ताकद मर्यादित आहे तिथे प्रतिपक्षाला नामोहरम करण्यासाठीचा स्थानिक दुवा शोधायचा आणि सांधायचा. दुसरे म्हणजे आपली धोरणे आणि विचार त्या राज्यात लोकप्रिय करण्यासाठी जनाधार आणि कार्यक्रम शोधायचे. \n\nमहाराष्ट्रातील आव्हान\n\nआत्ताच्या क्षणी महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर जावे की नाही हा कॉंग्रेसपुढचा पेच स्वाभाविक आहे, पण तो सोडवताना भोळसट वैचारिक भूमिका किंवा आंधळी भाजप-विरोधी भूमिका ही दोन्ही टोके टाळून जर कॉंग्रेसला निर्णय घ्यायचा असेल तर आधी आघाड्या, भाजप आणि स्वतःची दूरगामी धोरणे या तीन मुद्द्यांबद्दल पक्षाला निर्णय घ्यावा लागेल. \n\nअगदी नरसिंह राव यांच्या काळातील पंचमढी ठरवापासून कॉंग्रेस पक्ष आघाड्यांबद्दल तुटकपणाची भूमिका घेत आला. आता गेल्या दोन जहरी परभवांच्या नंतर ही भूमिका बदलावी लागेल. \n\nभाजप हा तातडीचा धोका आहे हे जर कॉंग्रेस..."} {"inputs":"... आहे. लोक खरेदी करत नाहीयेत, म्हणजेच अर्थव्यवस्थेत पैसा खेळता राहत नाहीये.\n\nग्राहकांकडून मागणी नसेल तर उत्पादन करणारे व्यापारी आणि कंपन्या अडचणीत येतील. त्याचा परिणाम त्यांच्या कर्मचाऱ्यांवर होईल. एकतर त्यांना वेतनवाढ मिळणार नाही किंवा त्यांच्यावर नोकरी जाण्याची टांगती तलवार असेल. अनेक लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आलेलीच आहे. \n\nसरकारनं आतापर्यंत जे काही उपाय केले आहेत, त्यामुळे बँकांकडून कर्जं घेतली जातील, व्यवसाय वृद्धी होईल आणि अर्थव्यवस्थेत पैसा येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. \n\nमात्र स्वस... उर्वरित लेख लिहा:","targets":"्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहे.\"\n\nमलाही वाटू लागलेलं आपण आजवर वाहात असलेलं भावनांचं ओझं आता उतरवलं पाहिजे. म्हणून मी जायचा निर्णय घेतला. भारतातल्या आश्रमात गेल्यावर तीन दिवसांनी जेवल्यावर मला भिंतीवर टांगलंय आणि मी माझ्या नखांनी भिंतीवर ओरबाडतेय असं मला आठवतं. मग हळूहळू माझं भान हरपत गेलं.\n\nसारा लायनहार्ट\n\nदुसरी गोष्ट मला आठवतेय, ती म्हणजे, मला दिलेल्या रुममध्ये मी होते आणि तो माझ्यावर होतो. मी तीन महिने त्या रुमच्या बाहेर पडले नाही.\n\nजेव्हा मी घरी परतले, तेव्हा तिथं काय घडलं हेही लोकांना नीट समजावून सांगू शकले नाही. मी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगितलं. तिला अक्षरश: वेड लागण्याची वेळ आली आणि मग तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं. तिच्यावर अवलंबून असलेल्या तिच्या भावाने तर आत्महत्या केली.\n\nलोकांना नेमकं हेच समजत नाही की, जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर बसता आणि ते सांगतात की, तुम्ही अधिक प्रेमळ असले पाहिजेत, तुम्ही या प्रार्थना केल्या पाहिजेत. यामुळे संवेदनशीलता वाढण्यास मदत होते. तुम्हाला काहीतरी गवसल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला वाटतं की, होय, आपण तितकी शुद्ध मनाची व्यक्ती बनायला हवी, तुम्ही आभार मानू लागता.\n\nखरंतर या सर्व गोष्टी तुम्ही आधीपासूनच करत असता, पण तुम्हाला वाटतं, तुमच्या गुरूने काही नवीन सांगितलंय आणि त्यांनी काहीतरी वेगळं केलंय.\n\nजर तुमचं बालपण भावनिकरित्या सुरक्षित वातावरणात गेलं असेल, जिथं तुम्ही महत्त्वाची व्यक्ती असल्याचं जाणवलं असेल आणि तुमच्यातील भावनाही अस्सल होत्या, तर तुम्ही पटकन कुणासमोर झुकत नाही.\n\nकल्टमध्ये असलेल्यांना तुम्ही कशी मदत करू शकता?\n\nयूकेस्थित कल्ट इन्फर्मेशन सेंटरने कल्टच्या सदस्यांना, त्यांच्या कुटुंबाला आणि नातेवाईकांना सल्ला दिलाय. यात 22 गोष्टींचा समावेश आहे.\n\nत्यातील काही गोष्टी म्हणजे,\n\nजेन रिकार्ड्स\n\n'मला वाटलं ते देव आहेत'\n\nमाझ्या आई-वडिलांमध्ये सतत भांडणं होत असायची. ते पाहतच मी मोठी झाले. माझ्यासाठी ते सुरक्षित नव्हतं. \n\nत्या काळात मला भूतांची भीती वाटू लागली. माझा मोठा भाऊ आणि बहिणीने मला भूत पाहिल्याचं सांगितलं होतं. मी त्यांच्यात सर्वात लहान होते. त्यामुळे मला जास्तच भीती वाटू लागली.\n\nपुढे मी 'अलौकिक शक्तींविषयक' बोलणाऱ्या लोकांबाबत माहिती काढली. दरम्यान एका व्यक्तीने मला या ठिकाणी आणलं. आपण भारतीय वंशाचा अमेरिकन असल्याचं तो सतत सांगायचा. मी फक्त उत्सुक होते, म्हणून मी त्याच्यासोबत जाण्याबाबत विचार केला. \n\nमी त्याला भेटायचं ठरवलं. तो व्यक्ती केस पांढरे झालेला वृद्ध, दाढी वगैरे ठेवणारा असेल असं मला आधी वाटलं. पण नाही. तो एक अमेरिकन तरूण होता. त्याने लांबसडक केस ठेवले होते. शांतता आणि प्रेम यांच्याबाबत तो बोलायचा. ते पाहून छान वाटलं. \n\nजेन रिकार्ड्स\n\nमी मागच्या बाकावरच पहिले दोन-तीन महिने घालवले. नंतर थोडी खुलले. मी त्यांना माझ्या मैत्रिणीबाबत सांगितलं. पहिल्यांदाच मी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलले असेन. मी त्यांच्या डोळ्यांत हरवून जाईन, असं मला त्यावेळी वाटलं. ते म्हणाले, \"तिच्याबाबत काळजी करू..."} {"inputs":"... आहेत,\" असं डॉ. शमिका सांगतात. \n\nडॉ. शमिका यांच्या मते, \"असंच चित्र महाराष्ट्रात दिसून येईल. राज्यात रुग्णसंख्या, मृत्यूदर वेगाने वाढत असूनसुद्धा इथं चाचण्या म्हणाव्या तितक्या वाढवण्यात आलेल्या नाहीत.\"\n\nमात्र डॉ. गौतम मेनन यांना चाचण्या आणि मृत्यूसंख्येचा संबंध जोडणं योग्य वाटत नाही. डॉ. मेनन हे संसर्गजन्य रोगांच्या स्वरूप या विषयाचे संशोधक आणि प्राध्यापक आहेत. \n\nडॉ. मेनन सांगतात, \"तुम्ही चाचण्या जास्त घेत नाहीत, म्हणजे तुम्ही अनेक रुग्णांची नोंदच केली नाही. याचा अर्थ त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वा... उर्वरित लेख लिहा:","targets":"डेवारीनुसार आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होत आहे. त्यांचाही पुण्याच्या संख्येत समावेश होतो,\" असं डॉ. गौतम मेनन सांगतात. \n\n\"शिवाय ग्रामीण भागात इतर रोग किंवा व्याधींनी ग्रासलेल्या रुग्णांची संख्याही कमी असते, अशा लोकांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका कमी असतो,\" असंही डॉ. मेनन सांगतात. \n\nगरीब राज्यांमध्ये मृत्यूंचं कमी प्रमाण\n\nदेशातील गरीब राज्यांमध्ये कोरोना मृत्यूंचं प्रमाण कमी आढळून आलं आहे. याठिकाणी कोरोनाचा प्रसार झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल, अशी सर्वांना भीती होती. पण अद्याप याठिकाणी मृत्यूदर कमी आहे. \n\nडॉ. घोष यांच्या मते, \"कोरोना व्हायरसची साथ अजून संपलेली नाही. महाराष्ट्र आणि बऱ्यापैकी दिल्लीसाठी वाईट काळ आला होता. पण इतरांना अजूनही त्यातून जावं लागू शकतं.\"\n\n\"प्रत्येक राज्यात कोरोनाची साथ वेगवेगळ्या टप्प्यांवर आहे. ही महाराष्ट्रासारख्या श्रीमंत राज्यांमध्ये सुरू झाली. बिहारमधून याची सुरूवात झाली असती तर अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असती,\" असं डॉ. घोष यांना वाटतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहेत.\n\n\"लोक बाजारात जात आहेत. अत्यावश्यक सेवेचे कर्मचारीही बाहेर पडत आहेत. मग मोलकरणींना परवानगी का दिली जात नाही हा प्रश्न आहे. नोकरदार पती-पत्नी घराबाहेर कामासाठी जातात. त्यावेळी त्यांचं घर मोलकरीणच सांभाळते. तेव्हा राज्याच्या, देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोलकरणींचा वाटाही मोठा आहे. त्यांना अशी अस्पृश्यतेची वागणूक का दिली जातेय? \" असा प्रश्न मराठे यांनी उपस्थित केलाय. \n\n'कोरोनाची रुग्णसंख्या वाढवायची आहे का?'\n\nमोलकरणींना परवानगी देण्याच्या सूचना राज्य सरकारने सोसायटी कमिट्यांना दिल्या असल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"री होत नाहीय,\" असं दादरमध्ये राहणाऱ्या सीमा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nलोकांच्या मनात कोरोनाची भीती कायम आहे. मोलकरणींना हाऊसिंग सोसायटीच प्रवेश देत नाहीत, हे एक कारण असलं, तरी घर मालकांचीही अजून मोलकरणींना घरी येऊ देण्याची तयारी नाही.\n\n\"मोलकरीण दाटीवाटीच्या भागात राहणारी असल्याने तिला घरी बोलवायला अजूनही भीती वाटते. आमचं नऊ जणांचं कुटुंबं, त्यामुळे घर कामाला मदतही होत आहे. सगळे मिळून काम करतोय. आता घरात काम करण्याची सवय प्रत्येकाला होतेय. त्यामुळे कोरोनाचा धोका पत्करून मोलकरणींना बोलवावं, असं वाटत नाही,\" असं ठाण्यात राहणाऱ्या अमृता संभुसे सांगतात. \n\nजेव्हा खासगी कार्यालयं सुरू होतील तेव्हा घरातील महिला, पुरुष दोघांनाही कामावर रुजू व्हावं लागणार आहे. त्यावेळी घरकाम करण्यासाठी मोलकरीण, मुलांना सांभाळणाऱ्या महिला अशा सर्वांची गरज भासेल. \"जेव्हा कामावर जाण्याची वेळ येईल, तेव्हा नक्कीच आम्ही मोलकरणीला बोलवू. तोपर्यंत एका 'न्यू नॉर्मल'ची सवय झाली असेल,\" अमृता म्हणाल्या. \n\nमोलकरणींचे 'न्यू नॉर्मल' \n\nमोलकरणींना इमारतीत प्रवेश न देणाऱ्या हाऊसिंग सोसायट्यांवर नियमानुसार कारवाई होऊ शकते. पण मुळात घर मालकांचीच परवानगी नसल्याने मोलकरणी मोठ्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत. \n\nमुंबई आणि उपनगरांमध्ये 20-25 टक्के सोसायट्यांमध्ये मोलकरणींना प्रवेश दिला जातोय. त्यातही अगदी मोजक्या ठिकाणी घरमालकांनी मोलकरणींना कामावर बोलवायला सुरुवात केलीय.\n\nचेंबूर येथे राहणाऱ्या शोभा कांबळे या त्यापैकीच एक आहे. शोभा चेंबूरला अन्नपूर्णा सोसायटीजवळ राहतात. गेल्या 25 वर्षांपासून त्या मोलकरीण म्हणून काम करत आहेत. चेंबूरच्याच एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये त्यांनी कामाला जाण्यास सुरुवात केलीय. 1 जुलैपासून त्यांना घर मालकांनी कामावर बोलवलं. \n\nशोभा कांबळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, \"मी या घरात गेल्या 16 वर्षांपासून काम करते आहे. घरातली आर्थिक परिस्थिती बिकट होत चालली होती. या घरातही आजारी रुग्ण असल्याने त्यांनी मला कामावर बोलवलं. मी मास्क आणि हँड ग्लोव्ह्ज वापरते. इमारतीखाली सॅनिटायजर ठेवलेलं असतं. ते हाताला लावूनच आतमध्ये प्रवेश करते. धुणं-भांडी करते तसंच स्वयंपाकाची सगळी तयारी करते.\" \n\nचार घरची कामं करणारी मोलकरीण आपल्या घरात आल्यावर संसर्गाचा धोका वाढेल, म्हणून मोलकरणींना परवानगी दिली जात नसली, तरी मोलकरणींनाही त्यांच्या..."} {"inputs":"... आहेत. तर सक्रिय रुग्णांची टक्केवारी 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. \n\nकोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यात प्रशासनाने अनेक निर्बंध घातले आहेत. पण, तरीदेखील कोरोनाग्रस्तांचे आकडे कमी होण्याची चिन्ह दिसत नाहीत. पुण्यात 30 मार्चला 4 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद करण्यात आली. \n\nपुण्यातील बेड्स उपलब्धता - \n\nपुण्यात व्हेंटिलेटर असलेल्या ICU बेड्सची परिस्थिती देखील गंभीर बनत चालली आहे. व्हॅन्टिलेटर असलेल्या 435 ICU बेड्सपैकी फक्त 13 रिक्त आहेत. \n\nकोरोनाचा स्फोट झाल्यानंतर बंद करण्यात आलेलं ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब्धता -\n\nनाशिकमधील बेड्स उपलब्धतेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना आयुक्त कैलाश जाधव म्हणाले, \"रुग्णांना मोठ्या रुग्णालयात बेड्स हवे असतात. त्याठिकाणी बेड्स उपलब्ध नाहीत. मात्र, इतर रुग्णालयत बेड्स आहेत. लोकांना बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.\"\n\nखासगी डॉक्टरांची संघटना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या नाशिक विभागाचे अध्यक्ष डॉ. समीर चंद्रात्रे म्हणतात, \"नाशिकमध्ये बेड्स मिळवण्यासाठी त्रास होतोय. लोकांना रुग्णालयं पालथी घालावी लागत आहेत ही वस्तूस्थीती आहे. पण काही रुग्णांना विशिष्ठ रुग्णालयात उपचार हवे आहेत. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालीये.\"\n\nऔरंगाबाद \n\nगेल्या आठवड्यात राज्यातील सर्वात जास्त 48 कोरोना पॉझिटिव्हिटी रेट औरंगाबादमध्ये होता. जिल्ह्यात सद्य स्थितीत 20 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त आहेत. \n\nकोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेता 11 मार्चपासून औरंगाबादमध्ये अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला. 11 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत अंशत: लॉकडाऊन लागू आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, राजकीय सभा, धार्मिक सभा, क्रीडा स्पर्धा याकाळात बंद ठेवण्यात येणार आहेत. तसंच या कालावधीमध्ये आठवडी बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत.\n\nऔरंगाबादमध्ये बेड्सची परिस्थिती -\n\nनांदेड\n\nनांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय वाढ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर नांदेल प्रशासनाने येथे लॉकडाऊन घोषित केलं आहे.\n\nमंगळवारी नांदेड ग्रामीणमध्ये 344 तर महापालिका क्षेत्रात 683 असे नवे रुग्ण आढळले. जिल्हा प्रशासनाने 25 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nअत्यावश्यक सेवेतील दवाखाने, खासगी व सार्वजनिक वैद्यकीय सेवा, मेडिकल, पेट्रोल पंप, गॅस पंप चोवीस तास सुरू राहणार आहेत. सकाळी 7 ते 12 या दरम्यान किराणा दुकाने चालू ठेवता येतील. त्याचप्रमाणे दूध विक्री, वर्तमानपत्र, पाणीपुरवठा, फळ आणि भाजीपला विक्री सकाळी 7 ते 10 दरम्यान चालू राहील.\n\nनांदेडमध्ये बेड्सची संख्या -\n\nअहमगनगर \n\nअहमदनगर जिल्ह्यात 30 मार्चपर्यंत 8,117 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशातील 10 अॅक्टिव्ह रुग्ण असलेल्या जिल्ह्यांमध्ये अहमदनगरही आहे. \n\nनगर जिल्ह्यात, लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी आयसोलेशन 2266 बेड्स तर, सौम्य आणि मध्यम आजारी रुग्णांसाठी 2719 बेड्स उपलब्ध आहेत.\n\nअहमगनगर शहरातील बेड्सची उपलब्धता -\n\nकाय..."} {"inputs":"... आहेत. त्यामुळे अत्यंत कठोर निर्णय या सरकारनं घेतलाय,\" असं कौर म्हणाल्या. \n\n'आयटक'च्या माध्यमातून देशभरात उद्या (11 मे) आंदोलन केलं जाईल. लॉकडाऊनचं पालन करून कामगार कायदे रद्द करण्याविरोधात आवाज उठवला जाईल, अशी माहितीही अमरजित कौर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\n\n'इंटक' न्यायालयात जाण्याच्या तयारीत\n\nउत्तर प्रदेश आणि इतर राज्यांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिलं देऊ, अशी माहिती इंटकचे सचिव राजीव अरोरा यांनी दिली.\n\n\"मोठ्या संघर्षानंतर या कायद्यांच्या माध्यमातून कामगार आपली स्थिती सुधारू पाहत... उर्वरित लेख लिहा:","targets":"मात्र, याचवेळी अभय टिळक कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दाही मांडतात. \n\n\"कायद्यांमधील बदल सद्यस्थिती पाहता आवश्यक असले, तरी कामगारांना वाऱ्यावर सोडून त्यांची असुरक्षितता वाढत नाही ना, हे पाहणंही महत्त्वाचं आहे. कामगारांना सुरक्षितता मिळणं आवश्यक आहे. किंबहुना, सुरक्षितता पाहूनच बदलांना सरकारनं परवानगी द्यावी,\" असंही अभय टिळक म्हणतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... आहोत. आम्ही इतर आसामी किंवा मुस्लीम लोकांसारखे दिसत नाही. आमचे डोळे वरच्या बाजूला झुकलेले असतात. आमचे गाल, डोकं आणि चेहरा मोठा असतो. आम्ही वेगळे आहोत. आमचे मंगोलियन फिचर्स असतात,\" त्या सांगतात.\n\nचाचण्या, चौकश्या आणि चाचपण्या\n\nसलमा परबीन सांगतात की, बघताच क्षणी त्यांना कळलं की रियान त्यांचा मुलगा आहे. \"मला अगदी त्याच क्षणी अदलाबदल करण्याची तीव्र इच्छा झाली. पण अनिल बोडो यांच्या आईनं हा प्रस्ताव नाकारला.\"\n\nअहमद यांच्या विनंतीनंतर हॉस्पिटलनं आरोपांची चौकशी आणि शंकांचं समाधान करण्यासाठी एक समिती ने... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं करू शकतात,\"सलमा परबीन सांगतात, \"पण मग आम्ही सांगितलं की आम्ही असं करणार नाही. कारण आम्ही त्यांना आजवर मोठं केलं आहे. आम्ही त्यांना असंच कसं सोडून देऊ?\"\n\nमुलांची अदलाबदल करणं त्यांना आता मान्य नाही.\n\n\"जोनाईत सुद्धा रडायला लागला,\" सलमा पुढे सांगत होत्या. \"तो माझ्या दीराच्या कडेवर होता. त्यानं दीराला घट्ट पकडून ठेवलं होतं. आपल्या हातांनी जोनाईतनं दीराच्या मानेला वेढा घातला होता आणि कुठेही जाण्यास नकार दिला.\"\n\nरियाननं सुद्धा शेवालीला घट्ट पकडून ठेवलं होतं. तोसुद्धा रडायला लागला आणि त्यानंही जाण्यास नकार दिला.\n\nबळजबरीनं अदलाबदल केली असती तर ते खूप दुखावले असते, असं अनिल बोरो सांगतात. मुलं आता मोठे झाली आहे, आणि काय होतंय, हे त्यांनाही कळतं.\n\nसाहजिकच मुलं आता ज्या कुटुंबात राहतात त्यांच्याशी एक प्रेमाचं नातं तयार झालं आहे. कुटुंबीयांचं देखील त्यांना तितकंच प्रेम मिळतं आहे.\n\nमग काय झालं?\n\nमागच्या आठवड्यात मी बोरो यांच्या घरी गेले होते. तेव्हा रियानची आजी त्याला बाहेर घेऊन गेली होती. त्यांना भीती होती की कोणी त्याला पुन्हा घेऊन जाईल.\n\nतासाभरानं त्याचे एक काका त्याला परत घेऊन आले. त्यानंतर काही वेळानं त्याची आजीही आली, त्याच्यासाठी चांदीच्या रंगाचे मासे घेऊन. आजी त्याच्या बाजूला जाऊन बसली आणि मला विचारलं, \"काही अडचण आहे का? ते याला घेऊन जातील का?\"\n\nमग काका सरसावले, \"त्याच्या चेहऱ्याकडे बघा. किती गोंडस दिसतो आहे तो. कसं काय आम्ही त्याला देऊन टाकू?\"\n\nरियान तर एक मिनिटसुद्धा शेवालीपासून दूर व्हायला तयार नव्हता.\n\nजोनाईत सुद्धा आता अहमद यांच्या कुटुंबाचा एक भाग झाला आहे.\n\nसलमा परबीन यांनी सांगितलं, \"जेव्हा आम्ही त्यांची अदलाबदल करायला कोर्टात जात होतो, तेव्हा माझ्या आठ वर्षांच्या मुलीनं मला म्हटलं होतं, की आई त्याला नको नेऊ. तो दूर गेला तर मी मरून जाईन.\"\n\nरियानच्या आजीला अजूनही फार काळजी वाटते.\n\nपण आणखी एक प्रश्न होताच - दोन्ही कुटुंबांचा धर्म वेगवेगळा होता. याचा काही फरक पडला असता का?\n\n\"लहान मूल म्हणजे देवाची भेट असते. ते हिंदू किंवा मुस्लीम, असं काही नाही. प्रत्येक जण एकाच ठिकाणाहून येतो. त्याची रचना पण सारखीच असते. इथे आल्यावरच ते हिंदू किंवा मुस्लीम होतात.\"\n\nअहमद सांगतात, \"आता जर या बालकांची अदलाबदल झाली तर ते राहू शकणार नाही, कारण त्यांची भाषा, संस्कृती, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी सगळं भिन्न आहे. दोन्ही कुटुंबं..."} {"inputs":"... आहोत.\"\n\nहरित समुद्र \n\nया संशोधन केंद्रात ज्या नवीन कल्पनांवर संशोधन करण्यात येणार आहे, त्यातलीच एक कल्पना म्हणजे हरित समुद्र. अधिकाधिक कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी समुद्राच्या पृष्ठभागावर हिरवी वनस्पती उगवण्याची ही प्रक्रिया आहे. \n\nया प्रक्रियेत समुद्रात लोहकण सोडले जातात. यामुळे समुद्रातल्या प्लँकटोनची (पाण्यात तरंगणारे सूक्ष्म जीवाणू) झपाट्याने वाढ होते. \n\nयापूर्वी करण्यात आलेल्या प्रयोगात असं आढळलं, की या प्रक्रियेनंतरही पुरेशा प्रमाणात कार्बन डायऑक्साईड शोषला जात नाही आणि त्यामुळे पर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"'क्लायमेट रिपेअर'मुळे वातावरणातला हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जाईल. त्यामुळे कार्बन डायऑक्साईडची वातावरणातली सध्याची पातळी कमी होऊन वातावरण खऱ्या अर्थाने थंड होऊन ग्लोबल वॉर्मिंगपूर्वीची परिस्थिती अस्तित्त्वात येईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... इ.स. पूर्व १० हजार वर्षं ते इ.स.पूर्व ३००० या काळात कोकणात काय होत होतं, याविषयीचे कोणतेही पुरातात्विक पुरावे आजतागायत उपलब्ध नव्हते,\" गर्गे या शोधाचं महत्त्व सांगतात. \n\nहजारो वर्षांपूर्वीची ही कातळशिल्पं आजही चांगल्या स्थितीत आहेत.\n\n \"या कातळशिल्पांची तुलना आपण आंतरराष्ट्रीयदृष्ट्या केली तर अशा प्रकारची कातळशिल्पं उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, ओस्ट्रेलिया आणि युरोप या सर्वच ठिकाणांवरून मिळाली आहेत. आणि पुरातत्वशास्त्राच्या भाषेत बोलायचं झालं, तर उत्तर पुराश्मयुग ते मध्याश्मयुग या काळात साधा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता. याचा अर्थ उपजीविका चालवण्यासाठी हा प्रामुख्यानं शिकारीवर अवलंबून असावा,\" ते पुढे म्हणतात. \n\nकोकणातल्या सड्यांवरच्या या कातळशिल्पांमध्ये प्राण्यांसोबत अनेक अगम्य आकार किंवा भौमितिक रचनाही पहायला मिळतात. यातल्या काही चित्रांचे आकारही अवाढव्य आहेत. काही चित्रं तर अगदी ५० फूटांहूनही अधिक लांबीची आहेत आणि काहींमध्ये असलेलं भौमितिक प्रमाणही तोंडात बोटं घालायला लावतं. म्हणजे या माणसाला भूमितीची जाण असावी का? \n\nकाही चित्रं अगदी प्राथमिक वाटत असली, तरी काही मात्र एखाद्या कलाकारानं काढलेली असावी अशी सुरेख आहेत. काही रचना क्लिष्ट आहेत. मग शेकडो वर्षांच्या मोठ्या कालखंडात अनेक पिढ्यांमध्ये ही कातळशिल्पांची कला विकसित होत गेली असावी का? या चित्रांच्या शैलींवरून काय वाटतं? \n\nडॉ. श्रीकांत प्रधान पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संशोधन करतात आणि भारतीय चित्रशैली हा त्यांच्या अभ्यासाचा भाग आहे. त्यांनीही या कातळशिल्पांचा अभ्यास केला आहे. त्यांना या चित्रांमध्ये बदलत जाणा-या शैली दिसतात. \"हा माणूस आजूबाजूला बघतोय. त्याच्या काहीतरी संकल्पना आहेत ज्या आम्हाला अजूनही माहिती नाहीयेत. हत्ती काढतांना, त्यांनी हत्ती दिसल्याशिवाय तो काढलेला नाहीये. म्हणजे त्यांनी जसं दिसतंय तसं काढण्याचा प्रयत्न केला आहे. तर काही ठिकाणी त्यांनी माणसांच्या आकृती काढतांना मात्र माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा असतो, म्हणजे त्या नुसत्याच रेषा केलेल्या आहेत. त्याला काही गावकरी पाच पांडवही म्हणतात कारण काही ठिकाणी त्या पाच आकृत्या आहेत. आणि त्या आकृत्या अगदी सोप्या रेषांनी केलेल्या आहेत त्यांनी. त्याच्यामुळे त्यांना याची जाण आहे की तो फॉर्म कसा आहे आणि त्याची इतरत्र नक्कल करायचा प्रयत्न करतात. आणि बऱ्यापैकी हा माणूस त्यात यशस्वी झालेला पहायला मिळतं,\" प्रधान सांगतात. \n\nआश्चर्याची गोष्ट ही की या कातळशिल्पांमध्ये दिसणारे गेंडा, पाणघोडा यांच्यासारखे काही प्राणी हे कोकणात आढळतही नाहीत. मग या माणसानं ते पाहिले तरी कुठे? तो स्थलांतरित होता की त्या काळात हे प्राणी कोकणभागात होते? असे अनेक प्रश्न अभ्यासानंतर सुटणार आहेत. \n\n\"या शिल्पांमध्ये प्रामुख्यानं समावेश होतो तो आपल्या जनावरांचा, जी आपल्याला आसपास दिसतात, पक्षी आणि काही प्रमाणात पाण्यातील मासे. याच्यात शार्क आणि देवमाशाचाही समावेश होतो. आणि कासवासारखा उभयचरही इथं आहे. याचं प्रयोजन काय हे नक्की सांगणं अवघड..."} {"inputs":"... इंग्रजी बोलण्याचा अंदाज आणि चालण्या बोलण्याच्या पद्धतीवर त्यांनी खूप कष्ट घेतले. पण, या सगळ्याचा काही फायदा झाला नाही.\n\n20 वर्षांचे शशी आणि 23 वर्षांच्या जेनिफर यांचं लग्न अतिशय कमी लोकांच्या उपस्थितीत झालं. शशी कपूर त्यावेळी तेव्हा शेक्सपियराना समुहासोबत नाटक करण्यासाठी बाहेरगावी गेले होते. एक दिवस जेनिफर यांनी त्यांचे वडील शशीसोबत त्यांचं लग्न करून देण्यास तयार नाहीत म्हणून घर सोडण्याचा निर्णय घेतला. \n\nशशी आणि जेनिफर नाटक कंपनीतून बाहेर पडले. पण त्यांच्याकडे काहीच पैसै नव्हते. लग्नाला विरोध अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"परिस्थिती होती की निर्माता, दिग्दर्शक शशी कपूर यांना साईनिंग अमाऊंट परत मागू लागले. 1965 साली त्यांनी 'जब जब फुल खिलें'च्या रुपात यशाची चव घेतली. \n\nपण असुरक्षिततेची भावना इतकी होती की, 1966 साली साईनिंग अमाऊंट म्हणून शशी यांना पाच हजार रुपये मिळाले. पण निर्माते परत मागतील या भीतीनं जेनिफर यांनी सहा महिने या पैशाला हात लावला नाही. \n\nयशाचा प्रवास\n\n'जब जब फुल खिले' नंतर शशी यांनी एक काळ गाजवला. 'प्यार का मौसम', 'प्यार किए जा', 'नींद हमारी ख्वाब तुम्हारे', 'हसीना मान जाएगी', 'शर्मिली', 'आ गले लग जा', 'चोर मचाए शोर', आणि 'फकीरा' या चित्रपटाच्या रुपात त्यांच्या आयुष्यात यशाची पहाट उगवली.\n\n'दीवार', 'कभी कभी', 'रोटी कपडा और मकान', 'सिलसिला', अशा मल्टी स्टारर चित्रपटात त्यांनी आपल्या भूमिकेला न्याय दिला. \n\nराज कपूर यांनी शशी कपूर यांच्यासाठी कोणत्याच चित्रपटाची निर्मिती केली नव्हती. ते 'सत्यम शिवम सुंदरम' साठी अभिनेत्याच्या शोधात होते. तो शोध शशी कपूर यांच्या रुपात पूर्ण झाला.\n\nया चित्रपटाच्या थीमनुसार एक कुरूप मुलीच्या प्रेमात पडलेल्या एका अतिशय देखण्या मुलाला राज कपूर शोधत होते. त्यावेळी त्यांना शशी कपूर शिवाय कोणीच देखणा नट मिळाला नाही. \n\nपण ऋषी कपूर यांनी आपल्या खुल्लमखुल्ला या आत्मचरित्रात उल्लेख केला आहे की, या चित्रपटासाठी राज कपूर आधी राजेश खन्ना यांना घेणार होते.\n\nकधी बच्चन यांच्याबरोबर एक्स्ट्रा म्हणून काम केलं\n\nयाचवेळी शशी कपूर हे असे पहिले भारतीय होते, की ज्यांच्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली. त्यांनी इस्माईल मर्चंट आणि जेम्स आयवरी यांच्याबरोबर 'द हाऊसहोल्डर', 'शेक्सपिअरवाला', 'बाँबे टाकी', 'हीट अँड डस्ट' अशा चित्रपटात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. \n\nखूप कमी लोकांना माहिती आहे की 'बाँबे टाकी' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी एक्स्ट्रा अभिनेत्याची भूमिका केली होती.\n\n'शशी कपूर द हाऊसहोल्डर द स्टार' या पुस्तकात असीम छाबरा यांनी एक प्रसंग लिहिला आहे. 'दीवार' चित्रपटाच्या प्रिमिअरच्या वेळी अमिताभ बच्चन म्हणाले, \"आम्ही कधी एकमेकांशी बोललो नाही. पण जेव्हा मेरे पास मां है. या डायलॉगचा क्षण आला तेव्हा मला एका नाजूक हाताचा स्पर्श जाणवला. तो हात शशींचा होता. ते काहीच बोलले नाही पण त्यांनी ज्या पद्धतीनं माझा हात पकडला त्यातच सगळं आलं. हे एका कलाकाराला सगळं काही मिळण्यासारखं होतं. ज्यांनी जेम्स आयवरी..."} {"inputs":"... इंडिया आणि झवेरी बाजारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटांचा छडा त्यांनी 24 तासांत लावला आणि हनीफ सय्यद, त्याची पत्नी फहिम्दा आणि अश्रत अन्सारीला अटक करण्यात आली. \n\nराकेश मारिया\n\n2008 मध्ये मुंबईत झालेल्या नीरज ग्रोव्हर हत्याकांडाने खळबळ उडाली. यामध्ये नीरज ग्रोव्हरची हत्या करून त्याच्या शरीराचे तुकडे-तुकडे करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपासही मारियांनीच लावला आणि त्यानंतर मारिया सुसाईराज आणि तिचा बॉयफ्रेंड एमिल जेरोम मॅथ्यू यांना अटक करण्यात आली. \n\n26\/11च्या हल्ल्यादरम्यान जिवंत पकडण्यात आलेला एकमेव ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केश मारिया मुंबईचे पोलीस आयुक्त होते तर देवेन भारती कायदा आणि सुव्यवस्था सहआयुक्त होते. \n\nमारिया स्वतः या तपासावर लक्ष घालत होते. मुंबईतल्या खार पोलीस स्टेशनमध्ये ते तासन् तास पीटर मुखर्जींची चौकशी करत. \n\nराकेश मारिया\n\nपण हा तपास सुरू असतानाच अचानक राकेश मारियांची 8 सप्टेंबर 2015 रोजी मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली. \n\nआणि त्यांची पोलीस महासंचालक (DG) पदावर नेमणूक करण्यात आली. सत्यपाल सिंह यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतल्याने हे पद रिक्त झालं होतं. \n\nमारियांची बदली 'ड्यू' होती आणि डीजीचं पद हे ज्येष्ठतेनुसार त्यांचं होतं असं यामागचं कारण सांगण्यात आलं. \n\nमुंबईचे पोलिस आयुक्त म्हणून जावेद अहमद यांची नियुक्ती करण्यात आली. पण त्यावरूनही वाद झाला कारण जावेद अहमद हे मारियांना IPSमध्ये 1 वर्षं ज्येष्ठ आहेत. \n\nआपल्या पुस्तकामध्येही मारियांनी या बदली प्रकरणाविषयी लिहीलंय. या बदलीमागे मंत्रालयातले ज्येष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिल्याचा आरोप मारियांनी केलाय. \n\nRakesh Maria Book: शीना बोरा खून तपासाला राकेश मारियांच्या नवीन पुस्तकामुळे नवं वळण\n\nराकेश मारिया लिहीतात, \"मी मुखर्जींना ओळखतो असा खोटा प्रचार करण्यात आला. मी केलेल्या तपासाबद्दल संशय निर्माण करण्यात आला. मी त्यांना ओळखत नाही असं मी तेव्हाही स्पष्टपणे सांगितलं होतं. पण संशयाचं वातावरण कायम होतं. माझ्या जागी आलेले जावेद अहमद हे मुखर्जींना चांगलं ओळखतात हे मी गेल्यानंतर आठवड्याभराने समोर आलं. जावेद यांनी या मुखर्जी दांपत्याला ईदच्या पार्टीचं निमंत्रणही दिलं होतं. ही गोष्ट (तेव्हाचे) मुख्यमंत्री (देवेंद्र फडणवीस) आणि गृहमंत्रालयाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना यांना माहित नव्हती का?\" \n\nमारिया यांनी केलेल्या या आरोपांबाबात बीबीसीनं जावेद अहमद यांच्याकडे विचारणा केली, पण त्यांनी त्यावर कुठलही उत्तर देणं टाळलं आहे. \n\nकारकीर्दीतील नेमणुका\n\nराकेश मारियांविषयी सांगितली जाणारी आणखी एक गोष्ट म्हणजे शहरी भागांतल्या त्यांच्या नेमणुका. त्यांच्या सोबतच्या इतर IPS अधिकाऱ्यांच्या तुलनेत राकेश मारियांचा बहुतेक कार्यकाळ शहरी भागांमध्ये गेला. \n\nत्यांच्या सगळ्या महत्त्वाच्या नेमणुका या मुंबईतच होत्या. शरद पवारांचा मारियांवर वरदहस्त होता आणि मारियांची भरभराट काँग्रेस-एनसीपी सत्तेत असतानाच झाली असंही म्हटलं जातं. \n\nराकेश..."} {"inputs":"... इतका वेळ कुणाला आहे? इतक्या विद्वान व्यक्ती आहेत का? सध्या प्रत्येक गोष्टीचं बाजारीकरण करण्यावरच जास्त भर दिला जात आहे.\"\n\nलोकांमध्ये भीतीचं वातावरण\n\nकोरोना काळात होत असलेल्या कुंभमेळ्यात हरिद्वारमध्ये धर्मशाळा चालवणारे मिथिलेश सिन्हा यांच्या मते स्थानिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. \n\nते सांगतात, \"इथं येणारे भाविक एक ते दोन दिवसांत निघून जातात. पण ते स्थानिकांना कोणता प्रसाद देऊन जातील, याबाबत काहीच सांगता येत नाही. भक्तीबद्दल चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा लोकांना समजावणं अत्यंत अवघड आहे.\"\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"हरिद्वार घाटावर दाखल झाले. तेव्हापासून हरिद्वारची परिस्थिती बिघडण्यास सुरुवात झाल्याचं सच्चिदानंद यांनी सांगितलं. \n\nइथं रोज 50 हजार चाचण्या करण्यात याव्यात असं कोर्टाने म्हटलं आहे. पण येथील चाचण्यांची संख्या 9 ते 10 हजारांच्या पलिकडे कधीच गेली नाही, असं ते म्हणाले. \n\nपण कुंभमेळ्याचे कोव्हिड नोडल ऑफिसर डॉ. अविनाश खन्ना हा आरोप फेटाळून लावतात. कोर्टाच्या आदेशानुसार प्रतिदिन 50 हजारांपेक्षाही जास्त चाचण्या करण्यात येत आहेत, असं त्यांनी सांगितलं. \n\nसच्चिदानंद यांच्या याचिकेनंतर न्यायालयाने बनवलेल्या समितीने मार्च महिन्यात घाटांचा दौरा केला होता. त्यानंतर त्यांनी आपला अहवाल कोर्टाला दिला होता. \n\nया समितीत सहभागी असलेले सच्चिदानंद यांचे वकील शिव भट्ट सांगतात, \"समितीच्या पाहणीत घाटांची परिस्थिती अतिशय बिकट असल्याचं आढळून आलं. घाटांची पाहणी केल्यानंतर आम्ही ऋषिकेशच्या एका रुग्णालयात गेलो होतो. तिथं संपूर्ण गढवालसाठीचं कोव्हिड सेंटर आहे. पण तिथं प्राथमिक सुविधाही नाहीत.\n\nतिथं अल्ट्रासाऊंडची सुविधा नाही. स्वच्छतागृह आणि वॉर्ड यांची स्थिती अतिशय वाईट आहे. याठिकाणी बेड पॅन, कचऱ्याचा डबाही नाहीत. येथील लिफ्ट नादुरुस्त अवस्थेत आहे.\"\n\nअधिकारी त्यादिवशी दोन कोटींची गर्दी योग्यरित्या हाताळल्याचा दावा करत होते. पण शाही स्नानाच्या दिवशी प्रशासनाला तीस लाखांची गर्दीही नियंत्रणात आणता येत नव्हती, असं भट्ट म्हणाले.\n\nप्रशासनाच्या कामाचं कौतुक\n\nपण कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी मुंबईहून आलेल्या 25 वर्षीय संदीप शिंदे यांनी हरिद्वारच्या पोलीस आणि प्रशासनाच्या कामाचं कौतुक केलं. \n\nसंदीप व्यवसायाने एक पेंटर आहेत. ते हरिद्वारच्या एका आश्रमात मोठ्या हॉलमध्ये थांबले आहेत. याठिकाणी त्यांच्यासारखे आणखी 10 भाविक जमिनीवर गादी टाकून झोपतात. \n\nसंदीप एकटेच कुंभमेळ्यात आले. बारा वर्षांतून एकदा होणाऱ्या या सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आपण आल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nमी इथं येणं, शाही स्नानाचा अनुभव घेणं आदी गोष्टी अतिशय आनंददायक होत्या. संदीप स्वतः मास्क वापरतात. आश्रमात परतल्यानंतर गरम पाण्याने हात-पाय-तोंड धुतात. \n\nते म्हणाले, \"इथं मला कोरोनाची चर्चा कुठेच ऐकायला मिळाली नाही. याठिकाणी कोरोनाबद्दल कुणीच काही बोलत नाहीत.\"\n\nपण अनेक बाबतीत कुंभमेळ्याला 'सुपरस्प्रेडर इव्हेंट' संबोधलं जात आहे.\n\nकुंभमेळा संपल्यानंतर उत्तराखंडमध्ये अत्यंत विदारक चित्र तयार..."} {"inputs":"... इतकी गोडी निर्माण झाली की लक्षात आलं आयुष्यभर हेच पेंटिंग करायचं No other painting. Only Ajintha.\" \n\nअजिंठ्यातील अनेक चित्रं आता नाहीशी झाली आहेत. अशी काही चित्रंसुध्दा पिंप्रे यांनी पूर्ण केली आहेत. त्याबद्दल ते सांगतात की, \"10व्या क्रमांकाच्या लेणीमध्ये एक चित्रं आहे जे केवळ 5 ते 10 टक्केच दिसतं. ते चित्र मी 100 टक्के पूर्ण केलं आहे.\"\n\n\"हे चित्र अजिंठ्यातलं सर्वांत जुनं म्हणजे इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकातील आहे. मात्र हे चित्र काढताना लक्षात येतं की त्याकाळचे हे कलाकार किती आधुनिक विचारांचे हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"्व खात्यातर्फे अजिंठा लेणीतील चित्रं संवर्धनाचं काम वेळोवेळी करण्यात येतं. सरकारतर्फे त्यावर मोठा निधीही खर्च करण्यात येतो.\n\n\"पिंप्रे सरांचं काम खूपच चांगलं आहे. आज आपण जी अजिंठाची चित्र पाहतो तेव्हा आपल्याला ती मूळ स्वरूपात कशी असतील याची कल्पना येत नाही. आजही आपल्याला ती सुंदर दिसतात. मात्र ती मूळ रुपात पाहता आली तर आणखी समाधान मिळेल. ती इच्छा पिंप्रे यांच्या पेंटींग्जमधून पूर्ण होते,\" असं आयटीडीसीच्या विभागीय संचालक निला लाड म्हणतात.\n\nही चित्रं जतन करणं हे मोठ आव्हान आहे. काही चित्रकार, शिल्पकार आणि छायाचित्रकार त्यांच्या परीने नेटानं हे काम करत आहेत. सरकारनंही आणखी पुढाकार घ्यावा असं या मंडळींना वाटतं. त्यातून हा ठेवा जगासमोर तर येईलच आणि पर्यटनालाही फायदा होईल. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... इतिहास बदलून टाकला, असं म्हणणं योग्य ठरेल. या युद्धात सिरजुद्दौला यांचा इंग्रजांच्या हातून दारूण पराभव झाला. या युद्धात त्यांचे सेनापती मीर जाफर यांनी केलेल्या विश्वासघाताची भूमिका किती महत्त्वाची होती, हे सर्व इतिहासात तपशीलवार दिलं आहे. \n\n'इथे ओवेसींमुळे काही फरक पडणार नाही'\n\nआखाती देशांमध्ये एका अमेरिकी कंपनीत अनेक वर्षं नोकरी केल्यानंतर आपल्या गावी परतलेले अब्दुल वहाब शेख यांचं प्लासीमध्ये किराणा दुकान आहे. \n\nते म्हणाले, \"इथे हिंदू-मुस्लीम हा काही मुद्दा नाही. जे नेते स्वतःच्या हितासाठी पक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"सेल.\"\n\nदुसऱ्या एका मशिदीचे इमाम रकीब म्हणतात, \"ओवेसी यांचा पक्ष गेल्या काही दिवसांपासून इथे सक्रीय असला तरी इथे त्यांच्या किंवा ISF चा मतदारांवर काहीही परिणाम होणार नाही. इथे तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांचाच प्रभाव आहे.\"\n\n'प्रभाव नाही तर ममता त्यांची चर्चा का करतात?'\n\nजिल्ह्यातले ज्येष्ठ पत्रकार सुकुमार महतो यांचं मत वेगळं आहे. ते म्हणतात, \"ओवेसी किंवा ISF निवडणुकीत मुद्दा नाहीत, असं इतर पक्षातले नेते म्हणत असले तरीदेखील मुर्शिदाबाद, मालदा आणि इतर मुस्लीम-बहुल भागांमध्ये हा एक मोठा फॅक्टर आहे.\"\n\nतर दुसरीकडे ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे जिल्हा प्रभारी असादुल शेख बंगालमध्ये आमच्या पक्षाचा प्रभाव नाही, असा दावा ममता बॅनर्जी करत असतील तर त्या प्रत्येक रॅली आमच्या पक्षाचा मुद्दा का उचलतात, असा सवाल करतात.\n\nशेख म्हणतात, \"आम्हाला रॅलीची परवानगी देण्यात येत नाही. कोलकात्यामध्ये ओवेसींनाही रॅलीची परवानगी नाकारली. पक्षाच्या नेत्यांविरोधात खोट्या केसेस का लावण्यात येत आहेत? इथे आमचा प्रभावच नाही तर ममता बॅनर्जी यांना कशाची भीती वाटतेय?\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... इथे प्रत्येकी दोन गाड्या पाठवण्यात आल्या. जिथं एकच मृतदेह होता, तिथे स्वतंत्र गाडी पाठवण्यात आली.\n\nमृतदेह वाहून नेणाऱ्या प्रत्येक गाडीसोबत एक महसूल अधिकारी आणि एका पोलीस कॉन्स्टेबलला पाठवण्यात आलं होतं, अशी माहितीही रेखा यांनी दिली. \n\nऔरैया जिल्हा प्रशासनानं आपल्याकडील उपलब्ध साधन-सुविधांच्या मदतीने मृतदेह त्यांच्या त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवलं. मात्र ही सर्व व्यवस्था मृतांच्या नातेवाईकांना आणखी वेदनादायी होती.\n\nबोकारोमधील आलेले मृताचे नातेवाईक विरेंद्र महतो सांगत होते, “मजूर होते, त्याम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. पटन्यात पोहोचवू, असं त्याला सांगण्यात आलं होतं. \n\nसुशील कुमारच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झालीय. याच अपघातात सुशीलच्या भाच्याचा मत्यू झालाय.\n\nसुशील कुमार\n\nट्रकने परतण्याचं कारण सांगताना सुशील म्हणतो, “आम्ही 200 किलोमीटरपर्यंत पायीच चालत होतो. भरतपूरजवळ पोलिसांनी या ट्रकमध्ये बसायला सांगितलं. ट्रकमध्ये आम्ही 48 लोक बसलो होतो.” \n\nसुशील कुमार राजस्थानातील ज्या मार्बल कंपनीत काम करायचा, त्याच कंपनीत बोकारोचे रहिवासी असलेले संजय कुमारही काम करायचे.\n\nसंजय कुमार सांगतात, “दोन महिन्यांपासून हातात काहीच काम नव्हतं. कंपनीचा मालक काही सांगायलाही तयार नव्हता. ट्रेन किंवा बसने प्रवास करायचा म्हणजे खर्च जास्त होणार होता. शिवाय, बस कुठे मिळेल तेही माहीत नव्हतं. आम्ही एकूण 30 लोक सोबत होतो. सर्वजण चालत निघालो. रस्त्यात खाण्यासाठी खूप सारे चणे सोबत घेतले होते.”\n\nसैफी हॉस्पिटलमध्येच सागरची रहिवासी असलेल्या सत्यवती आणि त्यांचा 10 वर्षांचा मुलगाही भरती करण्यात आलाय. मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झालीय, तर सत्यवती यांच्या चेहऱ्याला मार लागल्यानं सूज चढलीय.\n\nकामाची काळजी\n\nसत्यवती आणि त्यांच्या तीन बहि‍णींचे कुटुंब असे एकूण 16 जण डीसीएम गाडीत होते. अपघातावेळी ही गाडी रस्त्याच्या कडेला उभी होती. ही गाडी गाझियाबादहून राजस्थानाला परतत होती. मात्र, राजस्थानातून झारखंडच्या दिशेनं जाणाऱ्या गाडीनं या डीसीएम गाडीला धडक दिली. \n\nसत्यवती आणि त्यांच्या कुटुंबातील इतर लोक गाजियाबादच्या इंदिरापुरमध्ये राहतात. सत्यवती घरकाम करतात आणि त्यांचे पती रिक्षा चालवतात. दोन महिन्यांपासून हाताला काहीच काम नव्हतं.\n\nसत्यवती सांगतात, “आमच्याकडचे पैसे संपले होते. राशनही मिळत नव्हता. ट्रेन आणि बसबद्दल ऐकलं होतं. पण त्यासाठीही पैसे नव्हते. डीसीएमवाल्याने 15 हजारात घरात पोहोचवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यामुळे आम्ही तेवढे पैसे त्याला दिले. माझ्याशिवाय तीन आणखी लोक डीसीएममध्ये बसले होते. ते छतरपूरला जात होते.”\n\nसत्यवती यांच्या तीन बहिणी आणि त्यांचे नातेवाईक सर्व याच हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात राहणाऱ्या आपल्या नातेवाईकांना त्यांनी या घटनेबाबत कळवलंय. आतापर्यंत कुणीही येऊ शकलं नाहीय. आता पुन्हा घरी कसं जायचं, याची चिंता त्यांना आहे. कारण आता तर पैसेही संपलेत.\n\nउत्तर प्रदेश सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना दोन-दोन लाख रुपये आणि जखमींना..."} {"inputs":"... उगम पावलेला 'मिशन मॅथेमॅटिक्स'चा प्रयोग प्रशासकीय पातळीवर पोहोचला. आता मोठ्या पातळीवर आणि जास्त क्षमतेनं हा उपक्रम संपूर्ण चंद्रपुरात राबवला जात आहे. त्यासाठीची राहुल कर्डिले यांनी दाखवलेलं आपलं प्रशासकीय कौशल्य वाखणण्याजोगं आहे. हा उपक्रम जिल्हा परिषदेकडून राबवण्यासाठी कशा बैठका घेतल्या, काय नियोजन केलं याबाबत त्यांनी बीबीसी मराठीला विस्तृतपणे सांगितलं.\n\nनियोजन कसं केलं?\n\n'मिशन मॅथेमॅटिक्स' उपक्रम ज्यावेळी जिल्हा पातळीवर राबवण्याचा निर्णय राहुल कर्डिले यांनी घेतला, तेव्हा त्यांनी सर्वांत आधी ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"संस्थेनं मदत केल्याचं कर्डिले सांगतात. 'डाएट' म्हणजे जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था. ही संस्था शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात काम करते. या संस्थेच्या मदतीने राहुल कर्डिले यांनी 'मिशन मॅथेमॅटिक्स'अंतर्गत भिंतींवर रंगवण्यात येणाऱ्या गणितांची निवड केली. विद्यार्थ्यांच्या आकलनक्षमतेनुसार ही निवड करण्यात आली.\n\nराहुल कर्डिले सांगतात, \"हे सर्व करताना कमीत कमी श्रमात जास्त आकर्षक पाट्या तयार करायच्या, जेणेकरून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतील, हे ध्यानात ठेवलं. शिवाय, सकारात्मक रंग वापरल्यानं मुलंही थांबून वाचतात, पाहातात. तसंच, भिंतीही सुंदर दिसतात, परिणामी गाव सुंदर दिसतं.\"\n\nसुरुवातीला पाच ते सहा प्रारूपं होती. आता 35 ते 40 प्रारूपं तयार करण्यात आली आहेत. तसंच, चंद्रपूर जिल्ह्यातील विविध गावांमधील जवळपास हजार एक भिंतींवर आतापर्यंत 'मिशन मॅथेमॅटिक्स' पोहोचलं आहे.\n\nशिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, पालक यांच्याकडून प्रोत्साहन देणार्‍या प्रतिक्रिया आल्याचं कर्डिले नमूद करतात. तसंच, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनीही कौतुक केल्याचं ते सांगतात.\n\n\"शाळा व्यवस्थापन कमिट्या तेवढ्या सक्रीय नाहीत. अन्यथा आणखी प्रभावीपणे आणि वेगानं हा उपक्रम राबवला जाऊ शकतो,\" अशी खतंही कर्डिले व्यक्त करतात.\n\nते म्हणतात, \"जिल्हा परिषदेचा सीईओ म्हणून माझ्याकडे जवळपास नऊ हजार कर्मचारी वर्ग येतो. दैनंदिन प्रशासकीय कामं पाहून, आता कोरोना काळात सर्वेक्षणं आहेत, नियमित फाईल वर्क असतं, हे सर्व सांभाळून असे उपक्रम राबवावे लागतात. लोकांकडून जेवढा सहभाग वाढेल, तेवढ्या या उपक्रमाच्या कक्षा रुंदावतील.\"\n\nपालकांना आणि शिक्षकांना काय वाटतं?\n\n'मिशन मॅथेमॅटिक्स' उपक्रमाबद्दल बीबीसी मराठीनं चंद्रपुरातील शिक्षक आणि काही ग्रामस्थांशीही संवाद साधला. \n\nब्रिद्र-पाटण केंद्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेथ शिक्षक असलेले यशवंत पिंपळकर सांगतात, \"हा उपक्रम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यास सांगितलं गेलंय. लॉकडाऊनमुळे उपक्रम राबवण्याची गती कमी असली, तरी आम्ही उत्सुक आहोत.\"\n\nशिक्षणाचा विचार करून अशाप्रकारचा उपक्रम असल्यानं आनंद वाटतो, म्हणून आम्ही शिक्षक हिरहिरने सहभाग घेतोय, असं पिंपळकर सांगतात.\n\nजिवती तालुक्यातील काही ग्रामस्थांशी बोलल्यानंतरही अशाच काहीशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. रोडगुडा (आंबे) गावातील रामू आत्राम हे पालक सांगतात, \"आता शाळा बंद असल्यानं..."} {"inputs":"... उत्तर कोरियाने \"सरकारविरोधी कारवायांसाठी\" 13 वर्षांची शिक्षा सुनावली. पण 2014मध्ये त्यांची तब्येतीच्या कारणावरून सुटका करण्यात आली.\n\n4. तुरुंगांची परिस्थिती\n\nअमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका अहवालानुसार उत्तर कोरियाच्या तुरुंगांमध्ये 80 हजार ते 1 लाख 20 हजारपर्यंत लोक तुरुंगात आहेत.\n\nउत्तर कोरियालाच जगातला सर्वांत मोठा तुरुंग म्हटलं जातं. ब्रॅड अॅडम्स यांच्यामते हा समज चुकीचा नाही.\n\nइथं लोकांना कुठल्याही कारणावरून तुरुंगात टाकलं जाऊ शकतं.\n\nचळवळवाद्यांनुसार इथे दक्षिण कोरियाचा सिनेमा पाहिला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण केल्याचं कबूल केलं आहे. या कैद्यांचा वापर उत्तर कोरियाने आपल्या सैनिकांना जपानी भाषा आणि परंपरा शिकवण्यासाठी केला. त्यांना सरकारसाठी फिल्म तयार करण्यासाठी सक्ती केली. पण शेवटी ते तिथून पळून जाण्यात यशस्वी ठरले.\n\n6. वेठबिगार मजुरी\n\nउत्तर कोरियातील बहुतांश लोकांनी आयुष्यात कधी ना कधी विनामोबदला मजुरी केलेली आहे.\n\nउत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात आलेल्या विद्यार्थ्यांनी बीबीसीला माहिती दिली की त्यांना आठवड्यातून दोन दिवस कुठलंही वेतन न देता शेतात काम करण्यासाठी घेऊन जाण्यात येत होतं.\n\nलोकांना सरकारसाठी मोफत काम करावं लागतं.\n\nयाशिवाय उत्तर कोरिया दर वर्षी लाखो लोकांना परदेशात काम करण्यासाठी पाठवतं. यातील बहुतांश लोक हे एखाद्या गुलामासारखं काम करतात.\n\nउत्तर कोरियातील लोक चीन, कुवेत आणि कतारसारख्या देशांमध्ये काम करतात.\n\nसध्या संयुक्त राष्ट्राच्या प्रतिबंधानंतर अनेक देशांनी असा लोकांच्या व्हिसाचं नुतनीकरण बंद केलं आहे.\n\nअॅडम्स सांगतात की परदेशात काम करणारे बहुतांश उत्तर कोरियन नागरिक हे पाळत ठेवण्यात येणाऱ्या छावण्यांमध्येच राहतात.\n\n7. महिला अधिकार\n\nउत्तर कोरियात महिलांविरोधात भेदभाव स्पष्टपणे दिसून येते, असं फँग सांगतात. पुरुष आणि महिलांच्या वेतनात मोठी तफावत स्पष्ट असली तरी ती नेमकी किती हे मोजता येणं शक्य नाही, असं त्यांनी सांगितलं.\n\nउत्तर कोरिया जरी स्वतःला आधुनिक आणि समान समाज दाखवत असला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळंच आहे. महिलांना शिक्षण आणि नोकरीमध्ये बरोबरीची संधी दिली जात नाही.\n\nअॅडम्स यांच्या म्हणण्यानुसार, \"महिलांची स्थिती फारच दयनीय आहे. त्यांना लैंगिक अत्याचाराचा सामना करावा लागतो, आणि तक्रार करण्याची कुठेच संधीच नसते.\"\n\nकैदेत असलेल्या महिलांना लैंगिक छळाचा सामना करावा लागतो. कैदेदरम्यान छळ होणं ही इथं साधारण बाब आहे.\n\n8. मुलं आणि कुपोषण\n\nउत्तर कोरियामध्ये मुलांना शिक्षण दिलं जातं. पण काही मुलांना कुटुंबाच्या मदतीसाठी आपलं शिक्षण अर्ध्यातच सोडावं लागतं.\n\nअभ्यासक्रमात तर देशाचा राजकीय अजेंडाच राबवण्यात येतो, म्हणून कमी वयातच त्यांना मर्यादित माहिती घेण्याची सवय लावली जाते.\n\nउत्तर कोरियामध्ये जवळपास दोन लाख मुलं कुपोषणाचा सामना करत आहेत\n\nसंयुक्त राष्ट्राच्या एका अहवालानुसार, सद्यस्थितीत उत्तर कोरियामध्ये जवळपास दोन लाख मुलं कुपोषणाचा सामना करत आहेत. यातील 60 हजार मुलांची स्थिती तर फारच वाईट आहे.\n\nपण..."} {"inputs":"... उत्तर देताना मुखिया म्हणाले की तसं कुठं वाचनात येत नाही. \n\nखिलजी आणि काफूर यांच्यात शरीरसंबंध होते का, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, \"दोघांत शरीरसंबंध असल्याची चर्चा होते. पण यापेक्षा जास्त चर्चा ही खिलजीचा मुलगा मुबारक खिलजी आणि खुसरो खान यांच्यातील संबंधांची होते. खुसरो खान काही काळासाठी बादशहा होता. अमीर खुसरोने याचा उल्लेख केला आहे.\"\n\nसिनेमात काहीही दाखवतात?\n\n\"काफूर ट्रान्सजेंडर नव्हता आणि त्याचं खिलजीसोबत तसे संबंध नव्हते,\" असं मुखिया म्हणाले.\n\nसिनेमात तसं दाखवलं जाणार असल्याच्या च... उर्वरित लेख लिहा:","targets":"काफूर यांच्या नात्यावर सविस्तर लिहिलं आहे. \n\nते लिहितात, \"के. एम. अशरफ सांगतात की सुलतान अलाउद्दीन खिलजी आणि मलिक काफूर तसेच खिलजीचा मुलगा मुबारक शहा आणि खुसरो खान यांच्यात शारीरिक संबंध होते.\"\n\nहेही वाचा:\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... उत्तर प्रदेशच्या राजकारणाबद्दलच्या प्रश्नावर प्रकाश टाकताना गांधी परिवाराशी निकटचे संबंध असलेले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सांगतात की, \"प्रियंका गांधी जरी इंदिरा गांधींसारख्या दिसत असल्या, त्यांची केशभूषा, वेशभूषा सारखी असली तरी राजकारणात हे फार काळ चालत नाही. त्यामुळे मी तशी तुलना करणार नाही. यापेक्षाही महत्वाचा भाग म्हणजे प्रियंका गांधी मृदु वाटतात. त्या लोकांना आपल्या कुटुंबाचा भाग वाटतात. त्यांच्याशी कुणीही कनेक्ट करु शकतो. शिवाय त्यांनी राजकारणात यावं ही कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीसारखी प्रतिमा असल्याचा फायदा प्रियंका आणि काँग्रेसला होईल का? या प्रश्नाचं अतिशय सखोल उत्तर ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अंबरीश मिश्र यांनी दिलंय. ते म्हणतात की \"प्रियंका गांधींचं बाह्य रुप बघून म्हणजे केशरचना, वेशभूषा बघून इंदिरा गांधींची आठवण होते. नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इंदिरा गांधी आठवतात. याचा अर्थ काँग्रेस कार्यकर्त्यांना इंदिरा गांधी यांच्यासारखा कणखर चेहरा,नेता हवा आहे. पण त्या इंदिरा गांधीसारख्या आहेत का? हे काळ ठरवेल.\"\n\nप्रियंका यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल आणि त्यांच्या राजकीय वाटचालीवर बोलताना अंबरीश मिश्र सोनियांचंही उदाहरण देतात. ते म्हणतात की, \"राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर सोनिया ६ ते ७ वर्ष राजकारणापासून दूर राहिल्या. त्या कुणाशीच बोलायच्या नाहीत. प्रतिक्रिया द्यायच्या नाहीत. याचा अर्थ लोकांनी असा घेतला की त्या फार हुशार, धोरणी आणि गूढ आहेत. पण तसं झालं नाही. नाहीतर काँग्रेसची अवस्था आज अशी झाली नसती. त्याचप्रमाणे प्रियंका हे 'अनटेस्टेड मिसाईल' आहे. त्यांची अग्निपरीक्षा व्हायची आहे. त्यामुळे कुठल्याही निष्कर्षाप्रत पोहोचण्याआधी आपल्याला त्यांची राजकीय हुशारी, विचारशक्ती, निर्णयशक्ती आणि राजकारण कसं आहे, हे बघावं लागेल.\"\n\nअर्थात प्रियंका गांधींना राजकारणात उतरवून काँग्रेसनं शेवटचं हुकुमाचं पान काढल्याचं राजकीय जाणकार म्हणतायत. इतकंच नाही तर इंदिरा गांधींशी त्यांच्या तुलनेनं पक्षाला फायदा होईलही पण काँग्रेसमध्ये दोन सत्ताकेंद्रं उभी राहतील, अशी शक्यताही बोलून दाखवतात. \n\nइंदिरा गांधींशी मिळतीजुळती प्रतिमा भाजपसाठी अडचण? \n\nत्यामुळेच इंदिरा गांधींशी त्यांची मिळतीजुळती प्रतिमा भाजपसाठी अडचण ठरेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार राजगोपालन सांगतात की, \"त्यांची इंदिरा गांधींशी तुलना चुकीची आहे. You can not compair Apple and Orange. इंदिरा गांधींचा करिश्मा होता, पण तो काळ आता निघून गेला. त्या मोदींना टक्कर देणार आहेत का? मग तसं असेल तर त्यांना वाराणसीतून निवडणूक लढवावी लागेल. खरंतर हे मोदींनी सवर्णांना १० टक्के आरक्षण दिल्याने काँग्रेसने केलेली ही खेळी आहे. कारण उत्तर प्रदेशात ब्राह्मण मतांचा टक्का निर्णायक आहे. तसंच प्रियंकांची एन्ट्री ही मायावती आणि अखिलेश यांच्या विरोधात आहे. कारण त्यांनी काँग्रेसला दूर ठेवलं. हे मायावतींना काँग्रेसनं दिलेलं उत्तर आहे. इंदिरा गांधींना वाजपेयींनी..."} {"inputs":"... उपस्थित करतात. \n\nफडणवीसांशिवाय पर्याय नाही\n\nत्याचप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार यदु जोशी हेसुद्धा अशाच प्रकारचं मत नोंदवतात. \"फडणवीस केंद्रात जाणार अशी चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. या चर्चेमुळे राज्यातील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. विरोधी पक्षात असताना फडणवीस यांच्यासारखा नेता आपल्यासोबत असावा, तरच प्रभावी राजकारण करता येऊ शकतं, असं त्यांचं मत आहे,\" असं जोशी सांगतात.\n\nते पुढे सांगतात, \"सध्या भाजपचे राज्यात 105 आमदार आहेत, जवळपास 10 आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे. अशा स्थितीत विरो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी सत्ता गेली तरी त्यांना केंद्रात न घेता राज्यातच ठेवलं. अशाच प्रकारचं राजकारण महाराष्ट्रातही दिसून येईल. यात कोणताच बदल होण्याची शक्यता सध्यातरी नाही.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... उपस्थित केला.\n\n'मनसेने डिपॉझिट वाचवून दाखवावं'\n\nराज ठाकरे यांनी केलेल्या विधानावर उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले की, \"आज रंगशारदामध्ये, जिथे अनेक नाटकं होतात, त्यात अजून एक नाटक पहायला मिळालं. परवा माननीय मुख्यमंत्री म्हणाले 'बारामतीचा पोपट', त्याला अधोरेखित करणारे आजचे भाषण होते.\"\n\n\"मला आता मनसेला म्हणायचं आहे की, तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन कोणतीही एक लोकसभा लढा आणि डिपॉझिट वाचवून दाखवा. सध्या मला आश्चर्य वाटतं की राज ठाकरे हे अतिशय सूज्ञ नेते आहेत, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे,\" असं ते म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. जळगावचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील हे बैठकीला उपस्थित होते असे समजते.\n\nसाधारण 2009 पर्यंत उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 पैकी 5 आमदार होते पण कालांतराने ही संख्या घटत गेली आणि आता खान्देशात राष्ट्रवादी काँग्रेसचा एकच आमदार आहे.\n\nउत्तर महाराष्ट्र आता भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. जळगाव, धुळे, नंदूरबार या तिन्ही जिल्ह्यांवर एकना... उर्वरित लेख लिहा:","targets":"तेत असली तरी भूतकाळातली काही उदाहरणं पाहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस उद्या भाजपसोबत जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. \n\n2019 विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी पहाटे राजभवनावर जाऊन मंत्रिपदाची शपथ घेतली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे असे पुन्हा घडले तर एकनाथ खडसेंची अडचण होऊ शकते. \n\nशिवसेना आणि काँग्रेसचीही खडसेंना ऑफर?\n\nकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आम्हाला आनंद होईल असे वक्तव्य केले होते. तर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनीही त्यांचे शिवसेनेत स्वागत असेल असे मत मांडले.\n\nभाजप आणि शिवसेनेची 30 वर्षांपासून युती होती. शिवसेना हा भाजपप्रमाणेच हिंदुत्ववादी विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे एकनाथ खडसेंसाठी शिवसेना हा भाजपला पर्याय असू शकतो. पण याची शक्यता कमी आहे.\n\n2014 विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपची युती तुटली हे खडसेंनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. त्यावेळी दोन्ही पक्षातले काही नेते त्यांच्यावर नाराज होते. \n\nतसेच उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्त्व आणि खडसे एकमेकांचे विरोधक आहेत. शिवसेनेचे जळगावचे आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात. \n\nदुसऱ्या बाजूला आधीच संभ्रमात आणि गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याबाबत खडसे कितपत विचार करतील असाही प्रश्न आहे. तसेच भाजपमधून थेट काँग्रेसमध्ये प्रवेश करून विचारधारेशी पूर्णपणे तडजोड केली असा संदेश जाईल.\n\nभाजपवर सतत उघड टीका करूनही खडसे पक्षाला सोडचिठ्ठी का देत नाहीत?\n\nएकनाथ खडसेंनी महसूलमंत्री पदाचा राजीनामा दिल्यापासून पक्षावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन त्यांनी आरोप केलेत.\n\nपण तरीही खडसे पक्ष सोडण्याची भूमिका घेत नाहीत किंवा पक्षाकडून त्यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई होत नाही.\n\nविशेष म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाकडून पक्षाची शिस्तभंग केल्यावर कोणत्याही राजकीय नेत्यावर पक्षाकडून कारवाई केली जाते. पण एकनाथ खडसे भाजपवर सतत उघडपणे आरोप आणि टीका करूनही आजपर्यंत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही.\n\nखडसे हे भाजपतल्या जुन्या फळीतले एक ज्येष्ठ नेते..."} {"inputs":"... उमगले होते. सुलू वरकरणी शांतचित्त दिसत होती, तिच्या मनात खूपच खळबळ माजली होती हे निश्चित. ती कितीही उच्चशिक्षित इंजिनियर, बुध्दिमान आणि कर्तबगार उद्योजिका वगैरे असली तरी अखेर ती हर्षूची आई होती. \n\nउत्तरांचा शोध\n\nदिवसांमागून दिवस, महिने गेले. हर्षूचे शिक्षण पार पडले. त्याने M.Tech. मेकॅनिकल इंजिनियरिंग- विथ स्पेशलायझेशन इन कम्प्युटर एडेड डिझाईन अॅंड ऑटोमेशन अशी भरभक्कम डिग्री मिळवली. त्याला परदेशात जायचे नव्हतेच. एका स्वयंसेवी संस्थेमध्ये त्याने फेलोशिप मिळवली. त्यासाठी त्याला चंद्रपूरला जावे ला... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण विकृती तर मुळीच नव्हे. त्यामुळे डॉक्टरकडे जाणे, उपचार करणे या गोष्टी मनातही आल्या नाहीत. \n\nसमुपदेशक तज्ज्ञांची मदत घेण्याचा पर्याय खुला होता. पण हर्षूच्या बाबतीत त्याची गरज भासली नाही. मी आणि हर्षू व्यक्तिशः जडवादी वैचारिकतेचे पुरस्कर्ते आहोत. त्यामुळे अंगारे किंवा व्रते आदी उपाय करणे आदींचा प्रश्नच नव्हता. तसेच, आपल्या काही पापांमुळे हा प्रसंग आपल्यावर ओढवला, असा गंडही उद्भवला नाही. \n\nमात्र, हर्षूचे पुढे काय होणार ही कळकळ मात्र मनात घर करून राहिली होती. \n\nएखादी व्यक्ती समलैंगिक आहे का नाही याची काही शास्त्रीय पध्दतीने खात्री करून घेता यावी असे मला वाटत असे. मी हर्षूला एकदा असे म्हणालोही. तेव्हा एखाद्या अज्ञानी माणसाकडे बघावे तसे त्याने माझ्याकडे बघितले आणि म्हणाला, 'बाबा, अशा गोष्टींची खात्रीबित्री कशी करणार? तुम्ही भिन्नलैंगिक आहात याची खात्री करता येईल का?' यावर मी काहीच बोलू शकलो नाही.\n\nहर्षूचं लग्न\n\nमला पडणारे प्रश्न फक्त जीवशास्त्रीय स्वरूपाचे नव्हते. माझ्या प्रश्नांना सांस्कृतिक, नैतिक असेही आयाम होते. हर्षूचे वय तर लग्नाचे झाले होते. लोकांच्या दृष्टीने तो 'सूटेबल बॉय' होता. एव्हाना माझ्या अनेक समवयस्क मित्र-मैत्रिणींच्या मुलामुलींची लग्ने होत होती. तिथे विषय निघायचाच. \n\n'हर्षूचा लग्नाचा काय विचार आहे ?' यावर मी हसतहसत सांगून टाकायचो की, 'त्याबद्दल तोच काय ते सांगेल. वाटल्यास तुम्ही त्यालाच विचारा.' \n\nत्याला कोणी विचारले तर तो म्हणायचा- 'काय घाई आहे तुम्हाला? मी सुखात जगतो आहे ते तुम्हाला पाहवत नाही का?'\n\nहर्षूचे लग्न या प्रश्नाने मला सतावले हे कबूल केले पाहिजे. 'मेरे आंगन में शहनाई नहीं बजेगी...' ही शक्यता मी स्वीकारली आहे. लग्नाला दिलेली 'लड्डू'ची उपमा आणि 'जो खाये वो पछताये और जो ना खाये वो भी पछताये' ही विनोदी पण भेदक टिप्पणी आम्हा सर्वांच्याच परिचयाची आहे. त्यामुळे हर्षूचे लग्न या कॉलममध्ये सध्या तरी '?' असेच नोंदविणे योग्य राहील. \n\nवंशाचे नाव पुढे चालणे ही गोष्ट माझ्या दृष्टीने अप्रस्तुत आहे. त्यामुळे तो प्रश्नच नाही. राहता राहिला विषय जोडीदाराचा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नवीन शक्यतांची कवाडे उघडली आहेत. हर्षू त्या बाबतीत योग्य निर्णय घेईल. एक बाप म्हणून माझी एव्हढीच इच्छा आहे की माझे पोर सुखात रहावे!\n\nजाता जाता एक सांगणे महत्त्वाचे आहे. समलैंगिक व्यक्तीचे भिन्नलैंगिक व्यक्तीशी..."} {"inputs":"... उल्लेख त्यांनी केला.\"\n\nशेवटी त्यांनी प्रश्न केला. \"मग सरकार काय करते?\" पवार यांचे मत एका अनुभव नेत्याचे मत आहे. पत्रकारितेचे हे चित्र चांगले नाही. एक वृत्तवाहिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी भाषेत गरळ ओकते व ते सहन केले जाते. या वृत्तवाहिनीस महाराष्ट्रातले राजकीय पक्ष बळ देतात.,'\n\nअर्णब गोस्वामी\n\nतर यासंदर्भात अर्णब गोस्वामी यांनी त्यांच्या 10 ऑगस्टला प्रसारित झालेल्या कार्यक्रमात स्पष्टीकरण दिले. \n\nते म्हणाले, \" शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणताहेत की मी रागात बोललं नाही पहिजे. मुख्यमं... उर्वरित लेख लिहा:","targets":"न्वय नाईक आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलीस पत्रकार अर्णब गोस्वामी यांची चौकशी करणार असल्याचेही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. याच प्रकरणात त्यांना आज अटक करण्यात आली आहे. \n\nमे 2018 मध्ये इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत 'अर्णब गोस्वामीने रिपब्लिक स्टुडियोच्या इंटेरिअरचे पैसे थकवल्याचं' लिहिलं होतं, अशी माहिती नाईक यांची पत्नी अक्षता नाईक यांनी गृहमंत्र्यांना दिली होती. त्याची दखल घेत या चौकशीला गती आली. \n\nया प्रकरणी आमदार सुनिल प्रभू यांनी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात तक्रार करत या प्रकरणाची पोलीस चौकशी करण्याची मागणी केली होती.\n\n5. 'कंगना राणावतची बाजू लावून धरणे'\n\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना राणावतने मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर सत्य लपवत असल्याचे अनेक आरोप केले. कंगना राणावतने सुशांत सिंह प्रकरणाबाबत रिपब्लिक टीव्हीवर अनेक इंटरव्यू दिले. \n\nकंगना आणि शिवसेनेमध्ये देखील अनेक वाद झाले आहेत. रिपब्लिक टीव्हीने कंगनाला आपली बाजू मांडण्यासाठी नेहमीच व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. कंगना राणावतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली होती. त्यानंतर शिवसेना आणि तिच्यातला वाद आणखी चिघळला. त्यानंतर बीएमसीने तिचं पाली हिल येथील ऑफिस अनाधिकृत म्हणून पाडले. त्यानंतर रिपब्लिकने तिची मुलाखत घेतली होती. त्यावेळी तिने शिवसेनेवर टीकेची झोड उठवली होती. \n\n6. ठाकरे कुटुंबीयांच्या फार्म हाऊसजवळ गेलेल्या पत्रकारांना अटक \n\nउद्धव ठाकरे यांच्या या फार्म हाऊसची टेहळणी करण्याच्या आरोपावरून रिपब्लिक वृत्तवाहिनीच्या दोघा पत्रकारांसह तिघांना अटक झाल्याचं काल (बुधवारी) समोर आलं होतं. रिपब्लिक वृत्तवाहिनीनं मात्र आपले पत्रकार निर्दोष असल्याची भूमिका घेतली होती.\n\nखालापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 10 सप्टेंबर रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास तीनजण गाडीतून आले आणि त्यांनी फार्म हाऊसच्या सुरक्षारक्षकांकडे ठाकरे यांचे फार्महाऊस कुठे आहे, अशी विचारणा केली. मात्र सुरक्षारक्षकाला संशय आला आणि त्यानं आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलं. काही वेळानं ते तिघे या फार्म हाऊसमध्ये दाखल झाले आणि त्यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा सुरक्षारक्षकाचा आरोप ठेवला गेला. \n\nरिपब्लिक वृत्तवाहिनीनं मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. तसंच आपले पत्रकार कुठल्या..."} {"inputs":"... एक अभिनेता होता, क्रिकेटपटू नाही. परंतु त्याने खेळातले सगळे बारकावे समजून घेतले. मेहनत करण्याची त्याची तयारी होती. त्याने फास्ट बॉलर्सचा, बॉलिंग मशीनचा सामना केला. तो मागे हटला नाही. धोनीचा खास हेलिकॉप्टर शॉट शिकण्यासाठी सुशांतला दीड महिन्यांचा कालावधी लागला. तो दररोज नेट्समध्ये 300 ते 400 चेंडूंचा सराव करत असे.\" \n\nबॅटिंग करताना बॅटचा आधार असतो परंतु कीपिंग करताना बॉल थेट तुमच्याकडे येतो. सरावादरम्यान सुशांतच्या चेहऱ्याला, बोटांना, छातीला दुखापत झाली. सरावादरम्यान एकदा त्याच्या बरगड्यांना लागलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा गेला. \n\nव्यायाम, बॉक्सिंग, अडथळ्यांची शर्यत, डोंगर चढणे अशा वीसहून अधिक अॅक्टिव्हिटीजचा यात समावेश होता. दुसऱ्या टप्प्यात सुशांतने बॅले डान्सिंगचं प्रशिक्षण घेतलं. तिसऱ्या टप्प्यात व्यायामशाळेत मशीन्सच्या माध्यमातून सुशांतने घाम गाळला. याव्यतिरिक्त सायकलिंग, फुटबॉल खेळणं हेही त्याने केलं.\n\nएम. एस. धोनी अनटोल्ड स्टोरी या सिनेमाच्यावेळेस बीबीसीने सुशांत सिंह राजपूतशी संवाद साधला होता. त्यावेळेस सुशांतने धोनी आणि आपलं आयुष्य एकसारखंच असल्याची भावना व्यक्त केली होती. \n\nतो म्हणाला होता, \"माझं आणि धोनीचं आयुष्य यामध्ये अनेक साम्यस्थळं आहेत. त्यामुळे धोनीची भूमिका साकारायला मदत झाली. त्याच्या जीवनप्रवासामध्ये मी माझा जीवनप्रवास पाहात होतो त्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं गेलं होतं.\"\n\n\"आमचं क्षेत्र वेगवेगळं असलं तरी जीवनाचा पॅटर्न एक आहे. प्रत्येक आघाडीवर आम्ही जोखिम घेतली आहे आणि यश मिळवलं आहे. लोक धोनीला इतकं नीट ओळखतात की पडद्यावर त्याला साकारताना लहानशी चूक झाली तरी ती मोठी चूक दिसेल.\" \n\nसुशांत धोनीच्या भूमिकेत असलेला हा चित्रपट MS Dhoni: The Untold Story 30 सप्टेंबर 2016 रोजी रिलीज झाला. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटाला क्रिकेटप्रेमी आणि चित्रपटरसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगूमध्ये डब करण्यात आला. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... एक डोळा आणि आणखी काही अवयवांचं नुकसान झालं. \n\nआयडीएफच्या एका माजी प्रमुखांनी 2006 मध्ये हमासच्या एका सदस्याच्या घरावर केलेल्या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला होता. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, \"लोकांना वाटलं तो पुन्हा नेता किंवा लष्कराच्या विंगसाठी नियोजनाचं काम करू शकणार नाही. पण तो ठीक झाला आणि एक डोळा त्याने गमावला तो गमावलाच.\"\n\nहत्येच्या या अपयशी प्रयत्नांमधून वारंवार वाचत असल्यामुळं जाएफ आणखी चर्चेत आला आणि त्याच्या शत्रुंनी त्याला \"द कॅट विथ नाइन लाइव्स\" म्हणज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ादृष्टीने तो इतर सर्वांपेक्षा वेगळा आहे.\"\n\nजाएफचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो एक गूढ स्वरुपाचा व्यक्ती आहे. सोबतच तो कुख्यात आणि अनामिकही आहे. गाझामध्येदेखिल काही मोजके लोकच त्याला ओळखू शकतात.\n\nलेविट सांगतात की, पॅलेस्टिनींवर \"हमासच्या बहुतांश लोकांचा प्रभाव\" पडत नाही. \n\nपण जेव्हा शस्त्रसंधीची घोषणा झाली, त्यावेळी काही पॅलेस्टिनींनी जाएफच्या नावाची घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं. गाझामध्ये एवढ्या उलथापालथीनंतरही काही लोक जल्लोष करत, \"आम्ही तुमच्या बरोबर आहोत जाएफ\" असं गात होते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... एक स्टोरी केली होती. \n\nत्यासाठी मी आरोग्य संचालक जयप्रकाश शिवहरे आणि तत्कालीन अहमदाबाद जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय निरीक्षक जी. एच. राठोड यांची मुलाखतही घेतली होती. त्यावेळी बोलताना हे दोन्ही अधिकारी म्हणाले होते की कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत. अहमदाबाद जिल्हा रुग्णालयात उत्तम दर्जाचे व्हेंटिलेटर्स आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आहे.\n\nत्यावेळी मला ही स्टोरी आठवली आणि मी शेफालीला उमेश यांना घेऊन प्राथमिक उपचारांसाठी जिल्हा रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. इतर कुठल्याही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तसं करणार नाही. \n\nत्यानंतर सॅटेलाईट भागातल्या तपन हॉस्पिटल, सायंस सिटी रस्त्यावरचं CIMS हॉस्पिटल त्यानंतर रखिलातलं नारायणी हॉस्पिटल सर्वांना फोन केले. मात्र, त्यांनी माझ्या एकाही कॉलला उत्तर दिलं नाही. थोडक्यात काय तर एका बेडसाठी मी शहरातल्या अनेक खाजगी हॉस्पिटल्सना फोन केले. पण संपूर्ण शहरातल्या एकाही हॉस्पिटलमध्ये एकही बेड शिल्लक नव्हता. \n\nत्यानंतर मी माझ्या काही सहकाऱ्यांना फोन केले. आरोग्य बीट सांभाळणारे पत्रकार, गुन्हेगारी बीट सांभाळणारे पत्रकार, अशा सर्वांना कॉल केले. त्या सर्वांनीही खूप प्रयत्न केले. पण 12 आणि 13 मे या दोन्ही दिवसात त्यांनाही एकाही हॉस्पिटलने होकार दिला नाही. कुठेही एकही रुम शिल्लक नव्हती. \n\nमी महापौरांना कॉल केला. त्यांनी मला सांगितलं की खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणं अवघड आहे. त्या म्हणाल्या की त्या जिल्हा रुग्णालयातल्या निरीक्षकांशी बोलतील आणि उमेश यांना योग्य उपचार मिळतील, याची खबरदारी घ्यायला सांगतील. मला वाटतं त्यांनी तसं केलंही असणार. \n\nजेव्हा माझ्या हे लक्षात आलं की कुठल्याही खाजगी हॉस्पिटलमध्ये बेड मिळणार नाही. तेव्हा मी जिल्हा रुग्णालायत उमेश यांना कशाप्रकारे चांगले उपचार मिळू शकतील, यावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. माझ्या अनेक पत्रकार मित्रांनीही सांगितलं की याक्षणी जिल्हा रुग्णालयच उत्तम पर्याय आहे. \n\nमी या कोव्हिड हॉस्पिटलमधल्या निवासी डॉक्टरांशी बोललो. त्यांनीही सुरुवातीला तीन दिवस माझ्या कॉलला उत्तर दिलं. मात्र, तरीही उमेश यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. बाह्य ऑक्सिजन पुरवठ्याची गरज वाढत होती. \n\nउमेश यांना लाईफ सपोर्ट सिस्टिमवर नेण्याआधी मला डॉ. कमलेश उपाध्याय या डॉक्टरांचा कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की त्यांचा श्वासोच्छावस अजूनही पूर्ववत झालेला नाही त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर हलवावं लागणार आहे. त्यांनी व्हिडियो कॉलवर मला दाखवलं की उमेश यांना ऑक्सिजन घेण्यासाठी किती त्रास होतोय. त्यांना बोलता येत नव्हतं. त्यांनी हातवारे करून फक्त एवढंच सांगितलं की त्यांना श्वास घेता येत नाहीय. \n\nएक सुदृढ आणि तंदुरुस्त व्यक्ती, जी नियमित व्यायाम करायची, ज्याची शरीरयष्टी बळकट होती, ज्याला कुठलाच आजार नव्हता, जिचा औषधोपचारांपेक्षा इच्छाशक्तीवर जास्त विश्वास होता तिने कधी स्वप्नातही विचार केला नसेल की एका परकीय भूमीतला एखादा अनोळखी विषाणू त्यांना अतिदक्षता विभागातल्या बेडवर..."} {"inputs":"... एका जागेवर विजय मिळाला. हा विजयी उमेदवारसुद्धा ऐनवेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाला होता. \n\nअशीच कहाणी इतर राज्यांचीही आहे. राजस्थानात जिथे काँग्रेसचं सरकार आहे, त्याठिकाणी पक्षाला लोकसभेची एकही जागा मिळाली नाही.\n\nराहुल गांधींनी आपल्या 4 पानी राजीनाम्यात काय लिहिलं?\n\nमाझा संघर्ष फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हता. \n\nराजीनामा दिल्यानंतर लगेचच एक समिती बनवून नवीन अध्यक्ष निवडण्याचा सल्ला मी काँग्रेस कार्यकारिणीला मधल्या सहकाऱ्यांना दिला आहे. या समितीने नव्या अध्यक्षांचा शोध सुरू करावा. यासाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि पारदर्शक निवडणुकांसाठी देशातील संस्थांनी निःपक्षपाती असणं अनिवार्य आहे. \n\nस्वतंत्र माध्यमं, स्वतंत्र न्यायपालिका आणि एक पारदर्शक निवडणूक आयोग यांच्याशिवाय कोणतीही निवडणूक निःपक्षपाती होऊ शकत नाही. देशातील सगळ्या आर्थिक स्रोतांवर एकाच पक्षाचा कब्जा असताना कोणतीच निवडणूक स्वतंत्रपणे होऊ शकत नाही. \n\nआपण 2019 च्या निवडणुकीत एका राजकीय पक्षाचा सामना तर केलाच, पण सोबतच आपण भारत सरकारच्या संपूर्ण यंत्रणेविरुद्ध लढाई लढली. प्रत्येक संस्थेला विरोधी पक्षांच्या विरोधात वापरण्यात आलं. भारताच्या ज्या संस्थांच्या निःपक्षपातीपणाबद्दल कौतुक केलं जायचं, त्या संस्था आता निःपक्षपाती राहिल्या नाहीत. \n\nदेशातील सगळ्या संस्थांवर कब्जा करण्याचा RSS चा उद्देश आता पूर्ण झाला आहे. आपल्या लोकशाहीला मौलिक स्वरूपात कमजोर करण्यात आलं आहे. भारताचं भविष्य ठरवणाऱ्या निवडणुका आता केवळ औपचारिकता राहतील का, असा धोका आता निर्माण झाला आहे. \n\nते सत्तेवर असल्यामुळे भारताला पराकोटीची हिंसा आणि त्रास सहन करावा लागेल. शेतकरी, बेरोजगार, तरूण, महिला, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांना सगळ्यात जास्त नुकसान सहन करावं लागेल.\n\nदेशाची अर्थव्यवस्था आणि बांधणीवर याचा परिणाम होईल. \n\nपंतप्रधानांच्या या विजयाचा अर्थ ते भ्रष्टाचाराच्या आरोपांतून मुक्त झाले असा नाही. कुणी कितीही पैसा खर्च करू देत, कितीही प्रपोगंडा करू देत, सत्याचा प्रकाश कुणीच लपवू शकत नाही. भारताच्या संस्थांना मिळवण्यासाठी आणि त्यांना पुनर्जिवित करण्यासाठी संपूर्ण भारताला एक व्हावे लागेल आणि काँग्रेस पक्षच या संस्थांना पुन्हा उभं करेल. \n\nहे महत्त्वाचं काम करण्यासाठी काँग्रेस पक्षाला स्वतःमध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील. आज भाजप भारताच्या नागरिकांचा आवाज सुनियोजित पद्धतीनं दाबत आहे. या आवाजांचं संरक्षण करणं काँग्रेस पक्षाचं कर्तव्य आहे. \n\nभारतात कधीच फक्त एक आवाज नव्हता आणि नसेल. भारत हा नेहमीच अनेक आवाजांचा संगम राहिला आहे. \n\nज्यांनी माझ्या पाठिंब्यासाठी संदेश आणि पत्रं पाठवली, अशा भारतात आणि परदेशात राहणाऱ्या हजारो भारतीयांचे आभार. मी संपूर्ण ताकदीनं काँग्रेस पक्षाच्या आदर्शांसाठी लढत राहीन. \n\nजेव्हा-जेव्हा पक्षाला माझी सेवा, माझ्या कोणत्याही प्रकारच्या सल्ल्याची गरज भासेल, त्यावेळी मी उपस्थित असेन. काँग्रेसच्या विचारधारेला पाठिंबा देणाऱ्या आणि विशेषतः पक्षाचे कार्यकर्त्यांबाबत मला प्रेम आहे...."} {"inputs":"... एलडीएल (LDL)ची पातळी वाढते. यातल्या काही ट्रान्स फॅट्स या प्राणीजन्य पदार्थांत नैसर्गिक असतात. पण इतर बहुतेक ट्रान्सफॅट्स हे कृत्रिमरित्या तयार करण्यात आलेल्या पदार्थात म्हणजे मार्गारिन, सटरफटर खाण्याच्या गोष्टी, तळलेले आणि बेक केलेले पदार्थ, पेस्ट्री, डोनट्स आणि केकमध्ये आढळतात. \n\nतर कोळंबी आणि अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असलं तरी त्यातल्या सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण कमी असतं. \n\n\"मांस आणि इतर प्राणीजन्य पदार्थांपेक्षा अंड्यातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण जास्त असलं तरी रक्तातल्या कोलेस्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल ऑक्सिडाईज होत नाही\" ते म्हणतात. \n\nशिवाय काही प्रकारचं कोलेस्टेरॉल हे आपल्यासाठी चांगलंही असतं. हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (HDL) प्रकारचं कोलेस्टेरॉल यकृतात जातं. तिथे त्यावर प्रक्रिया होऊ ते शरीरातून काढून टाकलं जातं. या HDLमुळे हदय आणि धमन्यांचे विकार होण्यापासून संरक्षण मिळतं कारण HDLमुळे कोलेस्टेरॉल रक्तामध्ये साचून राहत नाही. \n\n\"आपल्या रक्तातून वाहणाऱ्या कोलेस्टेरॉलची लोकांनी काळजी करायला हवी. यातूनच हृदय रोगाचा धोका वाढतो,\" फर्नांडेझ म्हणतात.\n\nआपल्या शरीरातलं HDL आणि LDLचं प्रमाण मह्त्त्वाचं असतं. कारण HDL जास्त प्रमाणात असेल तर ते LDLच्या दुष्परिणामांवर मात करतं. \n\nआपल्यापैकी बहुतेकांच्या शरीराला आपण सेवन करत असलेल्या कोलेस्टेरॉलवर प्रक्रिया करणं शक्य होतं. पण साधारणपणे एक तृतीयांश लोकांच्या रक्तातल्या कोलेस्टेरॉलची पातळी ही ते सेवन केल्यानंतर 10 ते 15% नी वाढते, असं ब्लेस्सो म्हणतात. \n\nअंड्यांचं सेवन केल्यानंतर सडपातळ शरीरयष्टीच्या आणि निरोगी लोकांच्या शरीरातली LDLची पातळी वाढण्याची शक्यता असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलं आहे. ज्यांचं वजन जास्त आहे, जे स्थूल वा मधुमेही आहेत त्यांच्या LDLच्या पातळीत तुलनेने कमी वाढ होते आणि HDLच्या पातळीत जास्त वाढ होते. म्हणजेच जर तुम्ही तंदुरुस्त असाल तर कदाचित वजन जास्त असणाऱ्या व्यक्तींपेक्षा तुमच्यावर अंड्यांच्या नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही अधिक निरोगी असल्याने तुमची HDLची पातळीही चांगली असेल आणि म्हणूनच वाढलेली LDLची पातळी कदाचित तुमच्यासाठी धोकादायक ठरणार नाही. \n\nपण अंड्यांमुळे आरोग्याला धोका निर्माण होत नाही या विचाराला यावर्षीच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनामध्ये आव्हान देण्यात आलं. यामध्ये या अभ्यासकांनी 30,000 व्यक्तींविषयीच्या 17 वर्षांच्या आकडेवारीचा अभ्यास केला. रोज अर्ध अंडं खाण्याचाही हृदरोगाच्या वाढीव धोक्याशी आणि मृत्यूशी संबंध असल्याचं त्यांना आढळलं. (त्यांनी या व्यक्तींचा आहार, एकूण आरोग्य आणि शारीरीक हालचाल यावर नियंत्रण ठेवतं अंड्यांचे परिणाम कमी करण्याचा प्रयत्न केला.)\n\n\"ज्या व्यक्तीने अतिरिक्त 300 मिलीग्रॅम कोलेस्ट्रेरॉलचं सेवन केलं, ते कोणत्याही अन्नस्रोतातून आलं असलं तरी त्यामुळे हृदय आणि धमन्यांचा धोका 17% तर एकूणच जीव जाण्याचा धोका 18%नी वाढल्याचं आम्हाला आढळलं,\" या संशोधक गटातल्या नोरीना अॅलन म्हणतात...."} {"inputs":"... एवढं होऊनही मी दीड महिना शूटिंग केलं. पण समोर ती व्यक्ती आली की तो प्रकारच आठवायचा. सॉरी हा एकच शब्द आपल्याला अपेक्षित असतो. पण त्या व्यक्तिच्या वागण्यात बदलच दिसत नसेल तर? शेवटी मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, असं प्राजक्ता यांनी सांगितलं. \n\nअलका कुबल या स्वतः दोन मुलींच्या आई आहेत. तरी त्यांनी माझ्या तक्रारीची दखल घेतली नाही. केवळ सीरिअल सुरू ठेवायची म्हणून अशा लोकांना तुम्ही पाठिशी घालणार का, असंही प्राजक्ता गायकवाड यांनी म्हटलं. \n\n'त्या मुलानं शिवीगाळ केली नाही'\n\n\"त्या मुलाने त्यांना शिव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुरू होतंय. सेटवरची सगळी नकारात्मकता गेल्यामुळे आता मी काळूबाईची आणि सत्यनारायणाची पूजाच घालणार आहे,\" असंही अलका कुबल यांनी म्हटलं. \n\n'...मग सेटवर उशीरा येण्याचा प्रश्नच कोठे येतो?'\n\nआपण कोणतेही आरोप प्रत्यारोप न करता दहा दिवसांची नोटीस देऊन मालिका सोडली असल्याचं प्राजक्ता गायकवाड यांनी सांगितलं. \n\nमी सेटवर उशीरा यायचे, तयार व्हायला वेळ लावायचे या आरोपात तथ्य नसल्याचंही प्राजक्ता गायकवाड यांनी म्हटलं. \n\n\"आमचं शूटिंग जिथे सुरू होतं तिथेच आमची राहण्याची सोय करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही तिथेच तयार होऊन सेटवर यायचो. मग उशीर होण्याचा प्रश्नच कुठे येतो?\"\n\nप्राजक्ता गायकवाड यांनी म्हटलं, \"माझ्या परीक्षेचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. पण माझी इंजिनिअरिंगची परीक्षा असेल, त्यासाठी मला वेळ लागेल हे मी आधीच सांगितलं होतं. कोव्हिडमुळे मे-जूनमध्ये होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली. मध्यंतरी कोव्हिडमुळे आमचं शूटिंग थांबलं होतं. त्यामुळे तू जर आता परीक्षा द्यायला गेलीस तर आपल्याला मालिका थांबवावी लागेल असं सांगितलं गेलं. त्यामुळे मी परीक्षाही दिली नव्हती. मी एवढं सगळं अॅडजस्ट केलं आहे.\"\n\nकोरोना काळात सगळं बंद असताना मी कोणत्याही इव्हेंटला कशी जाईन, असंही प्राजक्ता यांनी म्हटलं. \n\n'आई माझी काळूबाई' या मालिकेत आता प्राजक्ता गायकवाडच्या जागी वीणा जगताप प्रमुख भूमिकेत असतील. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... एवढी टीका झाल्यावरही परवाच्या कीर्तनात ते म्हणाले-मी चुकीचं काहीच बोललेलो नाही. स्त्री-पुरुष समानतेचा अधिकार संविधानाने दिला आहे. परंतु त्यांच्याकडून भेदभाव केला जातो. \n\nलाखो लोक त्यांचं अनुकरण करतात. सम तारखेला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तारखेला स्त्री संग केला तर मुलगी होतो असं ते म्हणाले होते. जनता त्या पद्धतीने वागू लागेल. आता कुठे हजारच्या मागे आठशे असं पुरुषांमागे स्त्रियांचं प्रमाण आहे. लोकांनी इंदुरीकर महाराजांचं अनुकरण केलं तर राज्याला खूप मोठा धोका आहे. मुलींची संख्या पाचश... उर्वरित लेख लिहा:","targets":"वक्तव्यावर टीका करते, महिलांच्या अपमानाचा जाब विचारते- तेव्हा तिला त्रास दिला जातो, चारित्र्यहनन केलं जातं, अश्लील शब्दांत टीका केली जाते. यांना महाराज म्हणणंच हे चुकीचं आहे. वारकरी संप्रदायात अनेक पुरुष आणि महिला कीर्तनकार आहेत जे चांगलं काम करत आहेत. त्यांना आमचा पाठिंबा आहे. मात्र जे चुकीचं वागत आहेत त्यांना आमचा विरोध असेल. \n\nगृह मंत्रालयाने लक्ष घालावं \n\nगर्दी जमवण्यासाठी महाराजांना बोलावलं जातं. अनेक राजकारणी त्यांना बोलावतात. पण हे चुकीचं आहे. जिथे महिला सबलीकरणाच्या बाता मारल्या जातात, जिथे बेटी बचाव, बेटी पढाव सांगितलं जातं, महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. महिलांच्या विरोधात बोलणारं कोणीही असेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. हे महाविकासआघाडीचं काम होतं, गृहमंत्रालयाने याची तातडीने दखल घ्यायला हवी. परंतु महिलांसाठी फक्त गप्पा मारल्या जातात. कृतीत काही उतरताना दिसत नाही. जर कोणी आवाज उठवला तर त्याला प्रसिद्धी स्टंट म्हणून आरोप करणं, त्यांची बदनामी करणं असे प्रकार घडतात. \n\n'माझं काम देशव्यापी'\n\nइंदुरीकर महाराज राज्यात माहिती असतील पण माझं आंदोलन केरळमध्ये झालं आहे, तेलंगणला झालं आहे. मी कर्नाटकात काम करते. दिल्लीत आमचे अनेक कार्यकर्ते आहेत. चार राज्यात माझं काम सुरू आहे. शनिशिंगणापूर आंदोलनावेळी प्रसिद्धी मिळाली होती. आम्हाला प्रसिद्धीची गरज नाही. माझ्यावर प्रसिद्धीचे आरोप केले जातात. महिला म्हणून आक्रमक भूमिका घेताना कुठेही माघार घेत नाही. त्या पद्धतीने मला उत्तर देऊ शकत नाहीत म्हणून असे आरोप केले जातात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ऑफ इंडिया हा पक्ष कुणाचा तरी सहयोगी पक्ष म्हणून लढला आहे. दादासाहेब गायकवाड आणि यशवंतराव चव्हाण यांचे घनिष्ट संबंध होते. तेव्हा रिपाइं हा काँग्रेसचा सहयोगी पक्ष होता.\" \n\nयशवंतराव चव्हाण आणि रिपब्लिकन नेते दादासाहेब गायकवाड यांचे घनिष्ट संबंध होते.\n\nआसबे सांगतात, \"दादासाहेब गायकवाड यांच्यावेळी एखादा मुद्दा घेऊन राजकारण होत असे. जसे दलितांसाठी हक्काच्या जमिनीसाठी लढा देणे, कसत असलेल्या शेत जमिनीची मालकी मिळणे अशा मुद्द्यांवर गायकवाड आंदोलन करत असत. त्यांच्यानंतर काही वर्षांनी फक्त अस्मितेचं राजक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात पडझड होतच असते. पण त्याचा अर्थ असा नाही की रिपब्लिकन पक्षाला भवितव्य नाही. हे लोक एकत्र येऊन सांप्रदायिक शक्तींचा मुकाबला करताना आपल्याला नजीकच्या भविष्यात दिसतीलच. आंबेडकरी विचारांमध्ये ती ताकद आहे. त्यामुळे कृपा करून त्यांनी त्यांच्याच गटापुरते बोलावे.\"\n\nकवाडे आंबेडकरी चळवळीबद्दल सांगतात, \"आंबेडकरी चळवळीसमोर अनेक आव्हानं आली आहेत. त्या आव्हानांना समर्थपणे तोंड देत आजवरचा प्रवास झाला आहे आणि पुढे देखील होईलच.\" \n\nरामदास आठवले यांचे काय म्हणणे आहे? \n\nरामदास आठवले यांना संपर्क साधण्याचा बीबीसी मराठीने अनेकवेळा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची बाजू याच बातमीत देण्यात येईल. \n\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रवक्ते अविनाश महातेकर यांना रामदास आठवले यांच्या वक्तव्याबाबत विचारले असता ते म्हणाले की \"या वक्तव्याचा खुलासा रामदास आठवले यांनी केल्यावरच आपल्याला याबाबत बोलता येईल. तो पर्यंत काहीही भाष्य करणे उचित ठरणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ओढत नसल्याने मी प्रसन्न दिसत असल्याचे माझी पत्नी आणि मुलाने मला सांगितलं. मलाही माझ्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल दिसू लागला. यामुळेच मला प्रेरणा मिळाली.\"\n\nमोठ्या शहरांमध्ये विशेषत: ऑफिसबाहेर चहाच्या टपरीवर सिगारेट ओढणाऱ्या नोकरदारांची गर्दी कायम दिसते. दुपारी जेवणानंतर आणि संध्याकाळी ठिकठिकाणी घोळक्यानं काही लोक सिगारेट ओढतानाचे चित्र दिसते.\n\nलॉकडॉऊन लागू झाल्यानंतर शहरांची जीवनशैली बदलली. कार्यालय बंद असल्याने, वाहतूक व्यवस्था नसल्याने कोट्यवधीच्या संख्येने नोकरदार वर्ग घरी आहे.\n\n\"कोरोनानंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"साठी रोगप्रतिकारक क्षमता चांगली असणे गरजेचे आहे.\n\nसंशोधनांनुसार धूम्रपान करणारी व्यक्ती कोरोना झाल्यावर हायर रिस्कमध्ये मोडते. याचाही उल्लेख WHO कडून करण्यात आलाय. \n\nसिगारेटचे व्यसन कसे सोडायचे?\n\nकोणत्याही व्यसनमुक्तीसाठी वैद्यकीय प्रक्रिया उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडूनही सिगारेट मुक्तीसाठी एक विशेष वेबसाईट सुरू करण्यात आली आहे.\n\nमानसोपचारतज्ज्ञ सिगारेट सोडण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया राबवतात ? या प्रश्नाचे उत्तर देताना डॉ. सागर मुंदडा सांगतात,\n\nसिगारेटचे व्यसन म्हणजे प्रत्यक्षात निकोटीनचे व्यसन. सिगारेट पिणारा व्यक्ती निकोटीनच्या आहारी गेलेला असतो.\n\nसर्वप्रथम निकोटीनवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही सुरुवातीला पूर्णपणे निकोटीनचे सेवन बंद करत नाही. तर शरीराला अचनाक त्रास होऊ नये म्हणून वैद्यकीय प्रमाणानुसार टप्प्याटप्याने निकोटीन कमी केले जाते.\n\nसिगारेटचं व्यसन कसं सोडायचं?\n\nया दरम्यान, सिगारेटची ओढण्याची इच्छा तुम्हाला वारंवार होते. अशावेळी तुमचे लक्ष सिगारेटपासून दुसरीकडे वळवण्यासाठी काही गोष्टी तुम्ही करायला हव्यात. उदा. मित्रांशी बोलणे, सिनेमा पाहणे, एखादा छंद जोपासणे.\n\nसिगारेट ओढण्याची प्रत्येकाची कारणं वेगळी असतात. कुणी मजा म्हणून ओढतं, कुणाला तणावात सिगारेट लागते, कुणी मित्रांच्यासोबत सिगारेट ओढतं. तुमचे कारण काय आहे ? हे तुम्ही ओळखायला हवे. कारण कळाले की त्या गोष्टीला पर्याय शोधणं सोपं जातं. यासाठी वैद्यकीय थेरपीसुद्धा उपलब्ध आहेत.\n\nपण दीर्घकाळासाठी कायमची सिगारेट सोडायची असेल तर या सर्वांपेक्षाही मोठं शस्त्र आहे ते म्हणजे तुमच्या मनाची पक्की तयारी असणं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ओपनिंग करून दिली.\n\nशिखर धवन हाताच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकत नसल्याने राहुलला चौथ्या क्रमांकावरून सलामीला बढती देण्यात आली आहे. लोकेश राहुल मात्र 57 धावा करून आऊट झाला. वहाब रियाझच्या बॉलिंगवर बाबर आझमने त्याचा कॅच टिपला. राहुलने 3 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावांची खेळी केली. \n\nके. एल. राहुल\n\nरोहित शर्माने शदाब खानच्या बॉलिंगवर बाऊंड्री लगावत अर्धशतक पूर्ण केलं. दहाव्या ओव्हरमध्ये चोरटी धाव घेण्याचा रोहित-राहुलचा प्रयत्न फसला होता मात्र फखर झमनने राहुलच्या दिशेने थ्रो केल्याने रोहित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज हरभजन सिंगने बीबीसी उर्दूला मुलाखत दिली. त्याच्यामते सध्या मैदान ओलं आहे. \n\nभारताचा माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भारतासमोर विजयासाठी दबाव असल्याचं म्हटलं आहे. तसंच पाकिस्तानसाठीही ही मॅच अटीतटीची असल्याचं ते म्हणाले. \n\nपाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हक यांनी या सामन्याकडे फक्त खेळ म्हणून पाहायला हवं असं मत व्यक्त केलं. \n\nभारतीय संघाने दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांना नमवत दमदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर पाकिस्तानने यजमान इंग्लंडला हरवत दणका दिला. \n\nपाकिस्तानची श्रीलंकेविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. ऑस्ट्रेलियाविरुद्धही पाकिस्तानला पराभवालाच सामोरं जावं लागलं. यामुळे पाकिस्तानची आतापर्यंतची वाटचाल रोलर कोस्टर राईडसारखी झाली आहे. \n\nआता क्रिकेटमध्य मनोबलाला जास्त महत्त्व- इम्रान खान\n\nमाजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमिवर ट्वीट्स केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये मनोबलाला अधिक महत्त्व असल्याचे लिहिले आहे. \n\nआपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा 70 टक्के महत्त्व उपजत कौशल्याला महत्त्व होतं आणि 30 टक्के महत्त्व मनोबलाला होतं. मी जेव्हा क्रिकेट थांबवलं तेव्हा त्याचं प्रमाण 50-50 झालं होतं. पण आता ते 60 आणि 40 टक्के झाल्याच्या गावस्कर यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. मनोबलाला आता 60 टक्के महत्त्व आलं आहे. \n\nआज दोन्ही संघांवर मोठा मानसिक दबाव असेल आणि त्यांचं मनोबलच सामन्याचा निकाल ठरवेल. सर्फराजसारखा कॅप्टन आम्हाला मिळाला आहे. आज तो धाडसी कामगिरी करेल. असंही ट्वीट त्यांनी केलं आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संघाला दिलेल्या गुरुमंत्रासाठी वाचा IND v PAK वर्ल्ड कप 2019: इम्रान खान यांनी पाकिस्तान टीमला दिले हे 5 गुरुमंत्र\n\nहेड टू हेड \n\nभारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान आतापर्यंत 131 सामने झाले असून, भारताने 54 तर पाकिस्तानने 73 सामने जिंकले आहेत. 4 सामने रद्द झाले आहेत. \n\nएकूण रेकॉर्डमध्ये पाकिस्तानची बाजू उजवी आहे मात्र वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान लढतींमध्ये भारताने 6-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे.\n\nशिखरच्या जागी लोकेश राहुल?\n\nऑस्ट्रेलियाविरुद्ध..."} {"inputs":"... औरंगाबाद विभागात, कृषी विभागाचे संचालक डॉ. आर. पी. सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथक अमरावती आणि नागपूर विभागात, तर दीना नाथ आणि डॉ. सुभाष चंद्रा यांच्या नेतृत्वाखालील पथक नाशिकमधील नुकसानग्रस्त भागाच्या पाहणीसाठी पाठवलं होतं.\n\nया पथकाने अहवाल केंद्रास सादर केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्राला तातडीनं मदतीची अपेक्षा आहे, असं मदत आणि पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी म्हणाले.\n\n4) हैदाराबाद चकमकीच्या चौकशीसाठी मानवाधिकार आयोगाचं पथक दाखल\n\nहैदराबादमधील बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पारशी आणि ख्रिस्ती समूहाच्या लोकांना बेकायदा स्थलांतरित मानले जाणार नाही. शिवाय, त्यांना भारतीय नागरिकत्व दिले जाईल.\n\nमात्र, ही दुरुस्ती आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांतील आदिवासी भागांना आणि बंगाल ईस्टर्न फ्रंटियर रेग्युलेशन, 1873 मध्ये अधिसूचित केलेल्या भागांना लागू नसेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... कटाच्या प्रकरणामध्ये अडकवण्यात आलं होतं. एम. एन. रॉय आणि इतर भारतीय साम्यवादी यांच्यातील पत्रव्यवहारावर ब्रिटिश सरकारची पाळत असल्याचं सर्वांना वाटत होतं.\n\nकम्युनिस्ट चळवळ\n\nया पत्रव्यवहारांवर पाळत ठेवण्यातूनच कटाच्या प्रकरणांची सुरुवात झाली. एका अर्थी ब्रिटिश सरकारकडून स्वातंत्र्योत्तर भारतीय सरकारने केवळ ब्रिटिश कायदेच नव्हे तर पाळत ठेवण्याच्या पद्धतीही वारसा म्हणून स्वीकारल्या, असं म्हणता येतं.\n\nकानपूरमधील बैठक आणि पक्षाची स्थापना\n\nकानपूर बोल्शेव्हिक कटाशी संबंधित प्रकरणी तुरुंगातून बाहेर आल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाम्यवाद्यांच्या संघर्षाला इतिहासात स्थान मिळालं. नवीन पिढीतील नेत्यांमध्ये पुछलपल्ली सुंदरैय्या (हैदर खान यांचे शिष्य), चंद्र राजेश्वर राव, ई.एम.एस. नंबुद्रीपाद, ए. के. गोपालन, बी. टी. रणदिवे यांचा उदय होऊ लागला.\n\nमेरठ कट खटल्यातून सुटल्यानंतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी १९३४ साली कलकत्त्यामध्ये एक बैठक घेतली आणि देशभरात आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी संघटना मजबूत करायचा निर्णय घेतला. या घडामोडी लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने १९३४ साली कम्युनिस्ट पक्षावर बंदी घातली.\n\nयाच वर्षी जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय काँग्रेसमधील समाजवादी शाखा म्हणून काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली. परंतु, देशाच्या दक्षिणेकडील प्रदेशांवर साम्यवाद्यांचा वरचष्मा होता.\n\nया लोकांनी काँग्रेस पक्षाला साथ देत समाजवादी चळवळ वाढवण्याची रणनीती स्वीकारली. काँग्रेससोबत काम करत असताना काँग्रेस पक्षामध्ये आपल्या विचारसरणीचा प्रसार करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु, जयप्रकाश नारायण आणि त्यांच्या साथिदाराचं साम्यवाद्यांबद्दल चांगलं मत नव्हतं. त्यांनी १९४० साली रामगढमध्ये आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये साम्यवाद्यांना बाहेर काढलं.\n\nकम्युनिस्ट चळवळ\n\nसमाजवाद्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीत एकमेकांविषयीच्या अविश्वासाची झलक वेळोवेळी दिसत आली आहे. हेच काँग्रेसलाही लागू होतं.\n\nकाँग्रेससोबतच्या साम्यवाद्यांच्या संबंधांचा अंदाज बांधण्यासाठी पुढील उदाहरण विचारात घेता येईल: ऑल इंडिया स्टुडन्ट्स फेडरेशनची (एआयएसएफ) स्थापना १९३६ साली पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते करण्यात आली होती.\n\nपरंतु, त्यानंतरच्या वर्षांमध्ये त्यांचे संबंध बिघडले. या काळात केवळ विद्यार्थी संघटनेचीच नव्हे, तर महिला संघटना, रॅडिकल यूथ यूनियन आणि अखिल भारतीय प्रगतिशील लेखक संघाचीही स्थापना झाली.\n\n१९४३ सालीच इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनची (इप्टा) स्थापना झाली. या नाट्य संघटनेमध्ये मुल्कराज आनंद, कैफी आझमी, पृथ्वीराज कपूर, बलराज साहनी, ऋत्विक घटक, उत्पल दत्त, सलील चौधरी यांसारखी साहित्यिक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्त्वं सहभागी होती. चित्रपटांच्या आरंभकाळावर या सर्वांचा मोठा प्रभाव होता.\n\nदुसऱ्या बाजूला, सुंदरय्या, चंद्र राजेश्वर राव आणि नंबुद्रीपाद यांच्यासारख्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक आणि आर्थिक आघाडीवर चळवळ पुढे नेण्यात आली. सुंदरय्या आणि..."} {"inputs":"... कमलेश पटेल यांनी सांगितलं. \n\n'तीन दिवस घराबाहेर पडू शकलो नाही'\n\nसाबरकांठा हायवेजवळच्या एका वस्तीत राहणारे मनोज शर्मा मूळचे उत्तर प्रदेशातील आग्र्याचे. गेल्या दहा वर्षांपासून ते इथे काम करत आहेत. मनोज आणि त्यांचे कुटुंबीय भयग्रस्त जीवन जगत आहेत. \n\n\"माझ्या बायकोची तब्येत ठीक नाही. पण मी तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. कारण आम्ही सगळे घाबरलो आहोत. तीन दिवस झाले, आम्ही कोणीही घराबाहेर पडू शकलेलो नाही,\" असं मनोज यांनी सांगितलं.\n\nमनोज यांच्या पत्नी गिरिशा शर्मा यांनी त्यांचा अनुभव सांगितला. त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंमध्ये गुजरात बाहेरून आलेली माणसं काम करतात तिथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोशल मीडियावर पसरवण्यात येत असलेल्या धमक्यांबाबत सायबर सेललाही अलर्ट करण्यात आलं आहे. \n\nगुजरातमध्ये लहानग्या मुलीवर झालेल्या बलात्कारप्रकरणी पोलिसांची चौकशी सुरू आहे.\n\nसोशल मीडियावर द्वेषकारक संदेश पाठवण्याकरता 24 लोकांना अटक करण्यात आली आहे, असं याप्रकरणाची चौकशी करत असलेले पोलीस अधिकारी आर. एस. ब्रह्राभट यांनी सांगितलं. \n\nकठोर शिक्षा व्हायला हवी\n\n\"लहानग्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोर शिक्षा व्हायला हवी. मात्र यासाठी गुजरात बाहेरून आलेल्या सगळ्या माणसांना राज्याबाहेर जायला सांगणं चुकीचं आहे. अशा पद्धतीने पलायन करायला लावणं भारत या संकल्पनेला बट्टा लावणारं आहे,\" असं राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nदरम्यान हायकोर्टाशी सल्लामसलत केल्यानंतर हा खटला फास्ट ट्रॅक पद्धतीने चालवला जाईल. दोन महिन्यांमध्ये संपूर्ण कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. राज्यातल्या बलात्कारविरोधी कायद्याअंतर्गत गुन्हेगाराला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्नशील राहू, असं गुजरातचे गृहमंत्री प्रदीपसिंह जाडेजा यांनी सांगितलं. \n\nबीमारू राज्यातले श्रमिक\n\nआर्थिकदृष्ट्या मागास अशा बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना बीमारू म्हटलं जातं. \n\nएखादी व्यक्ती आजारी असते तेव्हा त्याला आजारी म्हटलं जातं. याच धर्तीवर 1980च्या दशकात डेमोग्राफर आशिष बोस यांनी या राज्यांना बीमारू हे नाव दिलं होतं. \n\nकुटुंबकबिला घेऊन गुजरातमधली बिगर गुजराती माणसं परतत आहेत.\n\nया राज्यातली हजारो माणसं गुजरात, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नोकरी, व्यवसाय, रोजंदारीच्या निमित्ताने राहतात. बाहेर गेल्यावर छोटी मोठी दुकानं, सुरक्षारक्षक, फॅक्टरी अशी कोणतीही कामं ते करतात आणि घर चालवतात. \n\nअशा प्रकारच्या घटना घडतात तेव्हा बाहेरून आलेल्या माणसांना लक्ष्य केलं जातं. त्याचवेळी स्थानिक नेतेही गुजरातमधले आणि गुजरातबाहेरचे या भावनेला खतपाणी घालतात. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... कमी किंमतीत धान्य विकत घेतील. \n\nसरकारी खरेदीमध्ये किमान हमीभाव का आवश्यक असतो?\n\nसरकार जे उत्पादन विकत घेतं, त्यातील सर्वांत मोठा वाटा पंजाब व हरयाणा इथून आलेला असतो. गेल्या पाच वर्षांमधील आकडेवारी पाहिली असता, सरकारने गहू अथवा तांदूळ यांची सर्वाधिक खरेदी पंचाब व हरयाणामधून केल्याचं स्पष्ट होतं. यावर भारत सरकार अब्जावधी रुपये खर्च करतं.\n\nहा जगातील सर्वांत महागड्या 'सरकारी खाद्यान्न खरेदी कार्यक्रमां'पैकी एक मानला जातो.\n\nशेतीमधील खर्चाचा हिशेब करून झाल्यानंतर राज्य सरकारद्वारे संचालित 'कृषी खर्च ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेतकऱ्यांना याचा काही विशेष लाभ होणार नाही.\n\nपंजाब व हरयाणा ही राज्यं सदर व्यंगचित्रांबाबत जास्त आक्रमक कधी झाली?\n\nपंजाबमध्ये शेती उत्पादनापैकी ८५ टक्के गहू-तांदूळ, आणि हरयाणातील एकूण शेतीउत्पादनातील ७५ टक्के गहू-तांदूळ किमान हमीभावावर खरेदी केले जातात. त्यामुळेच किमान हमीभावाची व्यवस्था नष्ट झाली तर आपली परिस्थिती बिघडेल, अशी भीती राज्यातील या शेतकऱ्यांना वाटते आहे.\n\nकिमान हमीभाव नसल्यामुळे बाजारपेठेतील त्यांच्या पिकाची किंमत खाली कोसळेल, अशी भीती इतर राज्यांमधील शेतकऱ्यांना वाटते.\n\nयाच राज्यांमध्ये किमान हमीभावाच्या व्यवस्थेमध्ये जास्त गुंतवणूक करण्यात आली आहे आणि या राज्यांमधील बाजारपेठा सर्वाधिक विकसित आहेत. तिथे इतकं उत्तम जाळं तयार झालं होतं. या व्यवस्थेद्वारे शेतकरी स्वतःचं पीक विकू शकतात. परंतु, नवीन कायद्यांचा परिणाम या व्यवस्थेवर होईल, अशी शेतकऱ्यांची भीती आहे.\n\nशेती\n\nदर वर्षी पंजाब व हरयाणातील शेतकरी चांगल्या तऱ्हेने विकसित झालेल्या बाजाराद्वारे स्वतःकडील जवळपास सर्व उत्पादन किमान हमीभावावर भारतीय अन्न आयोगाला विकून टाकतात. बिहार व इतर राज्यांमध्ये विकसित बाजारव्यवस्था नसल्यामुळे तिथले शेतकरी असं करू शकत नाहीत.\n\nशिवाय, बिहारमध्ये गरीब शेतकरी आहेत, तर पंजाब व हरयाणामध्ये संपन्न व राजकीय प्रभाव असलेला शेतकरीवर्ग आहे. भारतीय अन्न आयोग आपल्याच राज्यातून सर्वाधिक प्रमाणात तांदूळ व गहू खरेदी करेल, याची खातरजमा हा वर्ग करतो.\n\nरॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, एका बाजूला पंजाब व हरयाणातील शेतकरी त्यांच्याकडील जवळपास सर्व उत्पादन (तांदूळ व गहू) भारतीय अन्न आयोगाला विकू शकतात, तर बिहारमध्ये सरकारी संस्थांद्वारे होणारी एकूण शेतकी खरेदी दोन टक्क्यांहून कमी आहे. या कारणामुळे बिहारमधील बहुतांश शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन २० ते ३० टक्के सवलतीमध्ये विकणं भाग पडतं. \n\nआधीच 'सुनिश्चित उत्पन्ना'पासून वंचित असलेले बिहारमधील शेतकरी नवीन कायद्यांचा स्पष्टपणे विरोध करताना दिसलेले नाहीत. दुसरीकडे, आपली अवस्था बिहार व इतर राज्यांमधील शेतकऱ्यांसारखी होईल, अशी भीती पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांना वाटते. त्यामुळे भारतीय अन्न आयोगाचं प्रारूप कायम राहू दे आणि शेतीमाल किमान हमीभावावर विकत घेणाऱ्या व्यवस्थेचाही बचाव व्हावा, असं त्यांना वाटतं. ही व्यवस्था बदलली तर त्यांना खाजगी खरेदीदारांसमोर असहायतेने उभं राहावं लागेल...."} {"inputs":"... करणारी त्रयस्थ कंपनी जर अब्जावधींमध्ये कमाई करत असेल, तर आपल्या सहकारी कंपन्यांना डेटा विकून फेसबुकसारख्या कंपन्या किती नफा कमावत असतील?\n\nएनएसओच्या माहितीनुसार, त्यांचं सॉफ्टवेअर सरकार किंवा सरकारच्या अधिकृत यंत्रणांना बालकांवरील लैंगिक अत्याचार, ड्रग्ज आणि दहशतवाद्यांविरोधात लढण्यासाठी दिलं जातं. मानवाधिकार कार्यकर्त्यांविरोधात हेरगिरीसाठी सॉफ्टवेअरचा वापर करणं चूक आहे. एनएसओच्या या स्पष्टीकरणानंतर भारत सरकारकडे शंकेनं पाहिलं जातंय. \n\n10 डिव्हाईसना हॅक करण्यासाठी जवळपास 4.61 कोटी रूपयांचा खर्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"पन्यांवर कारवाई झाली नाही.\n\nपुट्टास्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टातील 9 न्यायाधीशांच्या खंडपीठानं खासगीपणा हा घटनेच्या कलम 21 अन्वये महत्त्वाचा अधिकार मानला. मग अशावेळी फेसबुक किंवा इतर कंपन्या भारतातल्या कोट्यवधी लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ कशा करू शकतात? \n\nसुप्रीम कोर्टानं सोशल मीडिया कंपन्यांशी संबंधित प्रकरणं एकाच जागी आणून जानेवारी 2020 मध्ये सुनावणी करण्याचे आदेश दिलेत. सरकारकडून होत नसेल, तर आता सुप्रीम कोर्टाकडून मोबाईल किंवा डिजिटल हॅकिंगबाबत जबाबदारी निश्चित करायला नको का?\n\nव्हॉट्सअॅपची रणनिती\n\nएनएसओसारख्या अनेक इस्रायली कंपन्या डिजिटल क्षेत्रातल्या हेरगिरीच्या सुविधा पुरवतात.\n\nअमेरिकेच्या बहुतांश इंटरनेट आणि डिजिटल कंपन्यांमध्ये इस्राईलमधील ज्यू लॉबीचं वर्चस्व आहे. फेसबुकसारख्या अनेक कंपन्या अॅप्स आणि डेटा ब्रोकर्सच्या माध्यमातून डेटाच्या व्यवसायाला आणि हेरगिरीला उघडपणे प्रोत्साहन देतात. मग व्हॉट्सअॅपनं एनएसओ आणि तिच्या सहकारी कंपन्यांविरोधात अमेरिकन कोर्टात खटला दाखल का केलाय?\n\nभारतात सोशल मीडिया कंपन्यांच्या नियमनासाठी आयटी अॅक्टमध्ये 2008 साली मोठे बदल करण्यात आले. त्यानंतर 2009 आणि 2011 मध्ये अनेक इंटरमिजयरी कंपन्या आणि डेटा सुरक्षेसाठी अनेक नियम बनवले गेले. त्या नियमांचं पालन केल्यानं यूपीए सरकारला सोशल मीडिया कंपन्यांच्या विरोधाला सामोरं जावं लागलं.\n\nसोशल मीडिया कंपन्यांच्या असंतोषाला भाजप आणि आम आदमी पक्षानं राजकीय फायद्यात बदलवलं. मोदी सरकारनं 'डिजिटल इंडिया'च्या नावानं इंटरनेट कंपन्यांना विस्ताराची परवानगी दिली, मात्र त्यावेळी त्यांच्या नियंत्रणाबाबत कोणतेही प्रयत्न केले नाही. राष्ट्रीय सुरक्षेबाबत वाढते धोके आणि न्यायालयीन हस्तक्षेपानंतर गेल्या वर्षी म्हणजे 2018 च्या डिसेंबर महिन्यात इंटरकमीजिअरी कंपन्यांची जबाबदारी वाढवण्यासाठी मसुदा जारी करण्यात आला.\n\nहे नियम लागू केल्यानंतर व्हॉट्सअॅपसारख्या कंपन्यांना भारतात आपलं कार्यालय स्थापन करून, नोडल अधिकारीही नियुक्त करावा लागेल. या कंपन्या भारतातील कायद्यांच्या अखत्यारीत येतील, शिवाय भारतात करही भरावा लागेल.\n\nराष्ट्रहित आणि लोकांच्या खासगीपणाच्या सुरक्षेचा दावा करणारं सरकारही या कंपन्यांसोबत मिळालेली असल्यानंच या नियमांना आतापर्यतं लागू करण्यात आलं नाही. गेल्याच महिन्यात सरकारनं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत म्हटलं की,..."} {"inputs":"... करण्याचं ध्येय ठेवण्यात आलंय. भारतातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात NPR होईल.\n\nजनगणनेच्या पहिल्या टप्प्यासोबत ही प्रक्रिया केली जाईल. पण आसाममध्ये NRC पार पडल्यामुळे NPR होणार नाही, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिलीय.\n\nNPRसाठी सर्व राज्यांमध्ये संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं गेलंय, अनेक ठिकाणी कामही सुरू झालंय, अशी महिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. स्थानिक, जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर NPRची प्रक्रिया राबवली जाईल.\n\nUPAच्या काळात NPRची सुरुवात\n\n2011 साली स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल.\"\n\nमात्र, \"तुम्ही NPRच्या यादीत असलात, म्हणजे तुम्ही सुरक्षित असाल असंही नाही. कुणीही तुमच्या नावावर आक्षेप घेऊ शकतं आणि मग तुम्हाला तुमचं नागरिकत्व सिद्ध करावं लागेल,\" असंही ओवेसी यांनी दावा केलाय.\n\nNPR-NRC संबंध नाही - अमित शाह\n\nANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अमित शाह यांनी खालील गोष्टी स्पष्ट केल्या:\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... करण्याचा सल्ला दिला होता. त्याऐवजी जाहिराती जास्तीत जास्त पर्सनल करा, असं सुचवलं होतं.\n\nवाशिम जिल्ह्यातील कांता जोगीही म्हणतात 'मी लाभार्थी'. सरकारने लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला आहे.\n\n2014च्या निवडणुकांपासून सरकारनं यात बदल केला. 'अबकी बार मोदी सरकार' आठवा किंवा आत्ताचं हे 'मी लाभार्थी' पाहा. आता जाहिरातींमध्ये मोठ्या मोठ्या आकडेवारीतल्या छोट्या छोट्या ह्युमन गोष्टी सांगितल्या आहेत.\n\nम्हणजे काय, तर दहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, अशी जाहिरात केली, तर त्यात कोणालाही स्वारस्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आहे. भारतात अशासाठी की, याआधी पाश्चात्य देशांमध्ये राजकीय कारणांसाठी जाहिरातबाजी होत होती.\n\nत्या देशांमध्ये Personality advertisement हा फंडा जास्त वापरला जात होता. म्हणजे निक्सन दुसऱ्या टर्ममध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी उभे होते, त्या वेळी त्यांची प्रतिमा प्रचंड डागाळली होती. \n\nनिक्सन यांनी काय बोलायचं, कसं बोलायचं, कोणते कपडे घालायचे, हे सगळं त्याची प्रतिमा तयार करणाऱ्या एजन्सीनी ठरवलं होतं.\n\nकाही एजन्सीजना ही प्रतिमा सुधारण्याचं काम दिलं गेलं. त्यांनी अक्षरश: निक्सन यांची अमेरिकन जनमानसातील प्रतिमा पूर्णपणे बदलून दाखवली. \n\nनिक्सन यांनी काय बोलायचं, बोलताना कुठे थांबायचं, मान कुठे आणि कशी वर करायची, कोणते कपडे घालायचे अशा सगळ्याची आखणी त्यावेळी केली गेली होती.\n\nयात मुख्य भूमिका बजावली होती ती टीव्हीनं! आपल्याकडे टीव्ही गेल्या 15-16 वर्षांपासून जास्त प्रभावी ठरत आहे. टीव्हीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे योग्य उपयोग केल्यास या माध्यमाएवढं प्रभावी माध्यम दुसरं नाही. \n\nटीव्ही : एक प्रभावी माध्यम!\n\nवर्तमानपत्रात एखाद्या गोष्टीवर उमेदवारानं व्यक्त केलेलं मत लोकांना त्या उमेदवाराच्या तोंडून ऐकता येत नाही. त्या व्यक्तीला मत व्यक्त करायला पुरेसा अवधी असतो. त्याला इतरांना विचारण्याची मुभा असते.\n\nत्याउलट तुम्ही कसे बघता, दिसता, बोलता, गोंधळून जाता का, अडचणीत येता का, या सगळ्या गोष्टी टीव्हीवर थेट पाहता येतात. त्यामुळे तिथं खोट्याला वाव नसतो. \n\nटीव्हीमुळे जाहिरातींचा चेहरामोहरा बदलला, असं मी म्हणतो त्या वेळी एक मुद्दा आणखी महत्त्वाचा असतो. टीव्ही एकाच वेळी देशभरात सगळीकडे पोहोचतो. त्यामुळे एखाद्या राजकीय नेत्याची इमेज तयार करण्यासाठी यापेक्षा उत्तम प्लॅटफॉर्म नसतो.\n\n2014च्या निवडणुकीदरम्यान सर्व प्रचार मोदीमय झाला होता.\n\nबारकाईनं बघितलं, तर 2014च्या निवडणुकीत भाजपनं नेमकं हेच केलं. ते मोदींना आपला चेहरा म्हणून पुढे आणू शकले. ते Personality promotion प्रभावीपणे करण्यात यशस्वी झाले. \n\nयापुढेही याच गोष्टीवर भर असेल. अमेरिकेचा उल्लेख मगाशी मी केला. त्या निवडणुकांमध्ये अध्यक्षपदासाठीचे दोन उमेदवार आमनेसामने येतात. त्यांच्यात डिबेट होतात. \n\nया डिबेट्समुळे लोकांना आपल्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवार नेमका कसा आहे, कुठे कमी पडतो, किती कणखर आहे अशा गोष्टी कळतात. \n\nभारतातही पंतप्रधानपदावर दावा सांगणारे राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी..."} {"inputs":"... करत आहे. तर दुसरीकडे भारतात सुरू झालेलं फ्लिपकार्ट आता वॉलमार्टच्या ताब्यात गेलं आहे. पण अॅमेझॉनसाठी फ्यूचर ग्रुप किंवा त्यांसारख्या रिटेलरची भागिदारी खरेदी करणं अजूनही सोपं नाही. \n\nजगभरात अॅमेझॉन सर्वात मोठा ऑनलाईन रिटेलर\n\nअनेक रिटेलर्सनी आपापल्या पार्टनरचा शोध करून ठेवलेला होता. कायद्यांमध्ये बदल झाल्यास करार करण्याचा त्यांनी विचार केलेला आहे. जागतिक इकोनॉमिक फोरमच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत अमेरिका आणि चीननंतर भारत जगभरातील सर्वात मोठी रिटेल बाजारपेठ बनणार आहे. \n\nयावर्षी देशातील रिटेल व्यवस... उर्वरित लेख लिहा:","targets":"र ग्रुपचा प्रयत्न होता. \n\nकोरोना व्हायरसमुळे अडचणी\n\nया काळात फ्यूचर ग्रुपने भरपूर कर्ज घेतलं. दरम्यान रिलायन्स रिटेलचा व्यवसायही वाढत चालला होता. IPO आणि डी-मार्टसुद्धा नव्या जोशात वाढत होतं. \n\nदेशाची परिस्थिती सुधारत चालल्याचं सांगण्यात येत होतं. त्यामुळे कर्ज घेऊन व्यवसाय वाढवण्यात धोका नव्हता. \n\nकर्जासाठ प्रमोटर बियाणी यांनीसुद्धा अनेक शेअर गहाण ठेवले. त्यावेळी फ्यूचर रिटेलचा शेअर 380 रुपयांना होता. पण फेब्रुवारी महिन्यात अचानक शेअरच्या किंमतीत घट झाली. काही काळ त्यांचे शेअर 100 रुपयांपर्यंत खाली आले. \n\nभाव पडत चालल्याचं दिसताच बँक मार्जिनमध्ये आणखी शेअर मागतात. त्यामुळे बियाणी यांचे सर्वच शेअर बँकांकडे गहाण पडले, अशी परिस्थिती निर्माण झाली. \n\nदरम्यान कोरोना व्हायरसचं आगमन झालं. मार्च-एप्रिल महिन्यातील लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांचं कंबरडं मोडलं. खरेदी-विक्रीच बंद झाली. त्यामुळे व्यवसाय ठप्प झाला. \n\nपुढच्या तीन-चार महिन्यात फ्यूचर ग्रुपला सात हजार कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं किशोर बियाणी यांनी एका मुलाखतील म्हटलं आहे. \n\nअखेर कंपनीला विकण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्याकडे कोणताच पर्याय शिल्लक राहिला नव्हता, असंही बियाणी यांनी सांगितलं. \n\nकिशोर बियानी\n\nसिंगापूरच्या न्यायालयात कंपनीच्या वकिलांनीही हाच युक्तिवाद मांडला आहे. हा करार केला नसता तर कंपनी दिवाळखोरीत निघाली असती, असं त्यांनी म्हटलं. \n\nपण अॅमेझॉनने हा वाद सिंगापूरला का नेला? आता हा करार इथेच अडकणार का?\n\nयाबाबत आत्ताच काही सांगू शकत नाही. फक्त दोन्ही पक्षांकडून औपचारिक वक्तव्यं येत आहेत. \n\nसिंगापूर न्यायालयाचा निर्देश मिळाल्यानंतरही रिलायन्सने हा करार पूर्ण करण्यास आपण कटिबद्ध असल्याचं म्हटलं. असंच एक वक्तव्य फ्यूचर ग्रुपकडूनही आलं. \n\nया निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. \n\nपण कायदेतज्ज्ञांच्या मते, सिंगापूरमधील न्यायालयाचा निर्णय भारतात थेट लागू होत नाही. वादात अडकलेल्या दोन्ही पक्षांनी त्यांचा आदेश ऐकल्यास काही हरकत नाही.\n\nपण फ्यूचर ग्रुप हा करार थांबवण्यास तयार नसला तर अॅमेझॉनला भारतातील एखाद्या न्यायालयात जाऊन सिंगापूर न्यायालयाचा हा निर्णय दाखवावा लागेल. हा निर्णय भारतात कायम ठेवावा लागेल. तेव्हाच हा करार रोखला जाईल. \n\nदोन्ही पक्ष आमनेसामने कशामुळे?\n\nसूत्रांच्या माहितीनुसार, फ्यूचर ग्रुप आता..."} {"inputs":"... करत त्यांनी ट्रिपेनेशन आणि त्याच्याशी संबंधित रूढींबाबत जबाबदार भाष्य केले आहे. \n\nकवटीला पाडलेलं भोक\n\nयाची सुरुवात झाली 1997 साली. रशियाच्या दक्षिणेकडील टोकावर वसलेल्या रोस्तोव्ह-ऑन-डॉन या ठिकाणी प्रागैतिहासिक काळातील एका जागेचे उत्खनन करत असताना काही अवशेष संशोधकांच्या हाती लागले. काळ्या समुद्राच्या नजीकच्या नॉर्थन रिचेस भागाजवळचे हे ठिकाण.\n\nया ठिकाणी 35 मानवी सागांड्यांचे अवशेष हाती लागले. 20 स्वतंत्र थडग्यांमध्ये हे सांगाडे पुरलेले होते. पुरण्याच्या पद्धतीवरुन पुरातत्वशास्त्रज्ञांना याची खात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉइंट अर्थात शिखाबिंदू म्हणतात, अगदी त्याच जागी सर्वांना छिद्रे पाडण्यात आली होती. कवटीच्या मधोमध आणि कानांना जोडणाऱ्या रेघेवर वरील बाजूला हा बिंदू असतो. साधारणपणे उंच जागी पोनीटेल बांधली तर जिथे ती बांधली जाईल तिकडेच हा बिंदू असतो. \n\nया यंत्राद्वारे कवटीला भोक पाडण्यात येतं\n\nआतापर्यंत नोंद झालेल्या या ट्रिपेनेशनच्या प्रकरणांमध्ये या शिखाबिंदूच्या वरील बाजूवर होल आढळून आलेल्या अवशेषांचे प्रमाण 1 टक्क्यांहून कमी आहे. म्हणजे वरील अवशेष खास होते. एवढेच नाही तर अशा प्रकारचे टिपेनेशन प्राचीन रशियामध्ये फारच दुर्मिळ असल्याचे बेटीवा यांना माहित होते. त्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत असे शिखाबिंदवर ट्रिपेनेशन झाल्याचे 1 प्रकरण नोंद झालेले होते. 1947 साली झालेल्या उत्खननात त्यासंबंधीचे अवशेष समोर आले होते आणि आश्चर्य म्हणजे तो भाग आता सुरू असलेल्या उत्खनन क्षेत्राच्या जवळच होता. \n\nत्यामुळे अशा प्रकारचे आणखी एखादे जरी ट्रिपेनेशनचे प्रकरण जरी समोर आले तरी ते महत्त्वाचेच होते. आणि बेटीवा यांच्यासमोर तर पाच-पाच अवशेष आले होते आणि तेही सगळे एकाच थडग्यात पुरलेल्या सांगांड्यांच्याबाबतीत. हे अभूतपूर्व होते आणि अजूनही हे दुर्मिळ उदाहरण आहे. \n\nशिखाबिंदूवरील ट्रिपेनेशन खूपच दुर्मिळ असण्यामागे एक कारण आहे- ही कृती अत्यंत जोखमीची धोकादायक आहे. \n\nशिखाबिंदू हा सुपिरियर सॅजिटल सायनसच्या थेट वर वसलेला आहे. मेंदूच्या मुख्य रक्तवाहिन्यांमधून वाहण्यापूर्वी जेथे रक्त जमा केले जाते त्याच्या थोडेसे वर हा बिंदू असतो. म्हणूनच या ठिकाणी कवटीला होल पाडणे किती जोखमीचे असेल याची कल्पना येऊ शकेल. थोडाही अंदाज चुकला तर गंभीर स्वरूपाचा रक्तस्राव किंवा थेट यमसदनी जाण्याचाही धोका आहे. \n\nडोकेदुखी खूपच वेदनादायी असते.\n\nयातून हे सूचित होते की रशियातील ताम्रयुगीन रहिवाशांकडे काहीतरी ठोस कारण असले पाहिजे ज्यासाठी ते ही जोखमीची ट्रिपेनेशनची सर्जरी करीत असावेत. इतकी धोकादायक असली तरी कोणाच्याही कवटीवर कोणत्याही जखमेच्या खुणा किंवा दुखापत झाल्याच्या खुणा सापडलेल्या नाहीत अगदी ट्रिपेनेशनच्या आधी वा नंतरही. \n\nवेगळ्या शब्दात मांडायचे म्हणजे, पूर्णपणे निरोगी असलेल्यांवरही ट्रिपेनेशनची सर्जरी करण्यात आली होती. म्हणूनच ही ट्रिपेनेशनची प्रक्रिया एखाद्या रूढीचा वा प्रथेचा भाग असावी का, जेणे करून धोका पत्करुनही ती पार पाडण्यात आली होती? \n\nकुतुहल जागवणारी तसेच आपली..."} {"inputs":"... करताना त्यांचे आर्थिक नियोजनासंबंधीचे विचार महत्त्वाचे आहेत. बाबासाहेबांच्या या भूमिकेसंबंधी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. सुखदेव थोरात त्यांच्या 'बाबासाहेब आंबेडकर: नियोजन, जल व विद्युत विकास, भूमिका व योगदान' या पुस्तकात लिहितात: 'श्रमिक आणि गरीब यांना आर्थिक सुरक्षितता देण्यात भांडवलशाही अर्थव्यवस्थेला काही मर्यादा पडतात ही आंबेडकरांची भूमिका होती. देशाच्या नियोजनबद्ध आर्थिक विकासात श्रमिक आणि गरीबवर्ग यांना महत्त्वपूर्ण स्थान असावे, अशी आंबेडकरांची भूमिका होती.'\n\n'नियोजनबद्ध आर्थिक विकासात सामान्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोळसा खाण कामगारांशी बोलताना.\n\n\"बाबासाहेब आंबेडकरांच्या सगळ्याच आर्थिक विचारांचा केंद्रबिंदू हा कॉमन मॅन होता. समाजातला सर्वांत खालचा आर्थिक वर्गच त्यांच्या नजरेसमोर होता. आजच्या परिस्थितीत विचारात घेता येईल अशी एक गोष्ट म्हणजे, त्यांच्या पी.एचडीचा एक प्रबंध होता 'इव्होल्यूशन ओफ फायनान्शियल प्रॉव्हिन्सेस इन ब्रिटिश इंडिया'. तेव्हाचं ब्रिटिश सरकार आणि देशातले वेगवेगळे प्रॉव्हिन्सेस यांच्यातल्या आर्थिक संबंधांचा डॉ. आंबेडकरांनी ऐतिहासिक आढावा घेतला होता. ते संबंध कसे असायला हवेत, याबद्दल त्यांनी खूप मार्मिक विवेचन केलं आहे. \n\n\"नंतर घटनेत त्यांनी जी फायनान्स कमिशनची तरतूद केली होती, ज्यात केंद्र आणि राज्य सरकारच्या आर्थिक संबंधांविषयी लिहिलंय, त्या सगळ्याचा आधार तोच प्रबंध आहे. आपण को-ऑपरेटिव्ह फेडरलिझमबद्दल बोलतो, त्याचा आधारही तोच आहे. सध्याच्या स्थितीत अर्थव्यवस्थेच्या या बिकटकाळात त्यांनी केलेलं ते मार्गदर्शन अत्यावश्यक आहे,\" असं डॉ. जाधव यांना वाटतं. \n\nभांडवलशाहीवर टीका\n\nडॉ आंबेडकरांचं भांडवलशाहीबद्दलचं मत टीकात्मक होतं, असं म्हटलं जातं. त्याचं कारण त्यांच्या अर्थविचारांच्या केंद्रस्थानी व्यक्तिस्वातंत्र्य होतं. त्यामुळे उद्योगाधारित अर्थव्यवस्थेची निकड समजूनही ते नोकरदार वर्ग वा मजुरांच्या हितासाठी आवश्यक सरकारी हस्तक्षेप असलाच पाहिजे, असं मत डॉ आंबेडकर व्यक्त करतात.\n\nआर्थिक व्यवहारांमधून सरकारने अंग काढून घेतलं तर स्वातंत्र्य मिळेलही, पण हे स्वातंत्र्य म्हणजे 'जागामालकांना भाडं वाढवण्याचं स्वातंत्र्य, भांडवलधारांना कामाचे तास वाढवण्याचं आणि मोबदला कमी करण्याचं स्वातंत्र्य', असा अर्थ बाबासाहेबांनी सांगितलेला.\n\nकष्टकरी वर्गाचं, नोकरदाराचं हित महत्त्वाचं मानताना डॉ. आंबेडकर लिहितात, \"ज्या अर्थव्यवस्थेत कामगारांची मोठी सैन्य ठराविक वेळात प्रचंड उत्पादन करण्यासाठी कामाला लावली जातात, कोणीतरी कामगार कामही करतील आणि उद्योगही सुरू राहतील, यासाठी नियम केले पाहिजेत. जर सरकार ते करणार नाही तर मालक ते करतील, म्हणजेच सरकारी नियंत्रणापासून मुक्ती याचा दुसरा अर्थ हा मालकांची हुकूमशाही.\"\n\nविरोधाभासी जग\n\nआज आपण भांडवालवादी अर्थव्यवस्था स्वीकारून कित्येक वर्षं उलटली आहेत. आता कोरोना प्रश्नाने धक्का पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेत किती नोकऱ्या टिकतील, किती जणांना कामावरून काढलं जाईल, हे सांगता येत नाही. नोकऱ्या जाणं सुरू झाल्याचा..."} {"inputs":"... करावा लागला होता.\" \n\nदसरा मेळाव्यात पक्षाच्या भूमिकेला रुपरेखा देण्याची ही परंपरा उध्दव ठाकरे यांच्या काळतही कायम आहे. \n\nऐतिहासिक घटनांचे साक्षीदार\n\nशिनसेनेमधल्या अनेक महत्त्वाच्या घटना दसरा मेळाव्यात घडल्या आहेत म्हणून शिवसेनेत दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे. \n\n'ठाकरे विरुद्ध ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, \"1996 साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सुरू करण्यात आला. त्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली गेली. \n\n1982 साली गिरणी कामगारांच्या संप या संदर्भाने बाळास... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेवून त्यांना बोलावं लागेल. ते जरी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलले तरी शिवसैनिकांनी खचाखच भरलेलं शिवाजी पार्क यावेळी नसेल\". \n\n'त्या' वेळी रद्द झाला होता दसरा मेळावा \n\nशिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. 2006 साली मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. शिवाजी पार्कवर चिखल झाला होता काही ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. 2009 साली विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात दसरा मेळावा घेणं शक्य नव्हतं तेव्हा तो पुढे ढकलण्यात आला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... करून आपले निष्कर्ष ट्विटरवरून सांगतात. \n\nशमिका रवी यांनी बीबीसीला सांगितलं, \"दोन प्रकारचे जाणकार याप्रकारचा डेटा मॉडेलिंग अभ्यास करतात. पहिले, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित एपिडेमिऑलॉजिस्ट म्हणजेच साथीच्या रोगांचे तज्ज्ञ हा अभ्यास करतात. इन्फेक्शन रेट म्हणजेच संसर्गाच्या प्रमाणावरून हे तज्ज्ञ आपला अंदाज वर्तवतात. हे बहुतेकदा 'थिऑरॉटिकल मॉडेल' असतं. दुसरे अर्थतज्ज्ञ वर्तमानातली आकडेवारी पाहून ट्रेंड समजून घेण्याचा आणि समजवून देण्याचा प्रयत्न करतात. ते देशात त्या वेळी अंमलात आणल्या जाणाऱ्या धोरणांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेट म्हणजेच रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा दर सांगत सरकार आपली पाठ थोपटून घेत होतं, तो दर देखील आता वाढतोय. आधी हा दर 12 दिवसांपर्यंत गेला होता. पण आता हा दर 10 दिवसांच्या आसपास आहे. \n\nपहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊन दरम्यानच्या काही घटना सोडल्यास लॉकडाऊनचं काटेकोर पालन झाल्याचं पाहायला मिळालं. पण लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये अनेक भागांमध्ये सवलत देण्यात आली. यानंतर दारूच्या दुकानांसमोर लागलेल्या लांबच लांब रांगा सगळ्यांनीच पाहिल्या. स्थलांतरित मजुरांना आता लाखोंच्या संख्येने रेल्वेने एका ठिकाणाहून दुसरीकडे नेलं जातंय. आता परदेशातूनही लोकांना मायदेशी आणण्याची मोहीम सुरू झालेली आहे. या सगळ्यामुळे आता कोरोनाची प्रकरणं वाढण्याचा अंदाज लावला जाऊ शकतो.\n\nशमिका रवी म्हणतात, \"एक लॉकडाऊन संपल्यानंतर दुसरा लॉकडाऊन तर लावू शकत नाही. कोरोना व्हायरस या आजारावरचे उपचार आपल्याकडे नाहीत. म्हणूनच आता याचं नियोजनच करावं लागेल. तुम्ही फक्त संसर्गाचं प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करू शकता. सध्यातरी ही साथ पूर्णपणे संपुष्टात आणता येणार नाही. सरकारला तयारीसाठी जितका वेळ हवा होता, तो मिळाला आहे. पण यापुढे आता असं करून चालणार नाही. देशभरातल्या डॉक्टर्सनी हे लक्षात घ्यायला हवं.\"\n\nएम्सच्या संचालकांच्या विधानामुळे निर्माण झालेले प्रश्न :\n\nजोपर्यंत या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तोपर्यंत याप्रकारचे अभ्यास आणि दाव्यांवर विश्वास ठेवणं जरा कठीण आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... करून काहीही होणार नाही. ती त्यांची चूक होती. पुढे दोघांनी एकत्रितपणे मुलाचा शोध घेतला. पण, मुलगा सापडलाच नाही. शेवटी चार वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. \n\nपण जिंगशी यांनी मुलाचा शोध घेणं थांबवलं नाही. दर शुक्रवारी ऑफिसमधून त्या थेट रेल्वेने त्या ठिकाणी जायच्या जिथे माओ यिन हरवला होता. आसपासच्या भागात शोधायच्या, विचारपूस करायच्या आणि रविवारी संध्याकाळच्या ट्रेनने घरी परतायच्या. \n\nअशाच शोध घेताना एक दिवस जिंगशी यांना कळलं की, एका जोडप्याने माओ यिनसारख्याच दिसणाऱ्या मुलाला दत्तक घेतलं आहे. त्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क क्षणही झोप लागली नाही. माझ्या मनात विचारांचा काहूर माजलं होतं. मला वाटलं, हे असं करून चालणार नाही. मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं नाही तर मला वेड लागेल. मला वेड लागलं तर मी माझ्या मुलाचा शोध घेऊ शकणार नाही आणि तो परतला आणि त्याने मला अशा अवस्थेत बघितलं तर त्याला किती वाईट वाटेल.\"\n\nत्यानंतर जिंगशी यांनी निराश न होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले आणि सगळं लक्ष मुलाचा शोध घेण्यावर केंद्रित केलं. \n\nपुढे जिंगशी यांना कळलं की, केवळ त्याच नाही तर त्यांच्या शहरात आणि इतर शहरातही असे कितीतरी पालक आहे ज्यांची मुलं हरवली आहेत. जिंगशी यांनी त्या सर्व पालकांसोबत मिळून काम करायला सुरुवात केली. हे नेटवर्क चीनमधल्या जवळपास सर्वच प्रांतात पसरलं. सगळे एकमेकांना बेपत्ता मुलांच्या पॅम्प्लेट्सने भरलेली बॅग्ज पाठवत आणि मग त्या शहरात जो प्रतिनिधी असायचा तो शहरभर ती पॅम्प्लेट्स चिकटवायचा. पण या नेटवर्कचा जिंगशी यांना काहीही उपयोग झाला नाही. \n\nमुलाचा शोध घेण्यासाठी त्यांनी स्वतः 10 प्रांत पालथे घातले होते. \n\n29 मुलांचा शोध घेण्यात यश \n\nजिंगशी यांचा मुलगा बेपत्ता होऊन 19 वर्ष लोटली होती. त्या आता 'बेबी कम होम' या वेबसाईटसाठी काम करत होत्या. त्या सांगतात, \"आता मला एकटं वाटत नव्हतं. माझ्यासारखे अनेक जण होते. ते एकमेकांची मुलं शोधण्यासाठी मदत करायचे. मला वाटायचं माझा मुलगा सापडला नसला तरी मी इतरांना त्यांची मुलं शोधण्यात मदत करू शकते. ही माझ्यासाठी खूप समाधानाची बाब होती.\"\n\nया कामातून त्यांनी स्वतः 29 बेपत्ता मुलं शोधून काढली होती. मुलं आणि त्यांच्या आई-वडिलांच्या भेटीच्या क्षणाविषयी सांगताना जिंगशी म्हणतात, \"मला वाटायचं, इथे माझा मुलगा का नाही? पण मी जेव्हा इतर पालकांना आपल्या मुलाला मिठीत घेताना बघायचे तेव्हा मला त्यांच्यासाठी खूप आनंद व्हायचा. शिवाय मला असंही वाटायचं की, त्यांच्या आयुष्यात हा दिवस आला आहे तर माझ्याही आयुष्यात असा दिवस नक्की येईल. मला आशा वाटायची.\"\n\nमात्र, त्या सांगतात की, प्रत्येकच दिवस आशादायी नसायचा. बरेचदा निराशा दाटून यायची. मग मी स्वतःलाच समजवायचे की खचून गेले तर जगणंच कठीण होऊन बसेल. मग मला धीर यायचा. \n\nजिंगशी यांनी सांगितलं, \"त्यांच्या आईलाही जिआ जिआ परत येईल, अशी आशा होती. 2015 साली तिचं निधन झालं. पण मरणाच्या आधीही तिच्या मनात जिआ जिआचा विचार होता. तिने एक दिवस मला सांगितलं की तिला जिआ जिआ परतल्याचं..."} {"inputs":"... करून घेतो. शिकागोमध्ये विभा जयम त्याची मदत करते. \n\nदिल्लीतून आलेल्या या मुलीकडील ई-मेल आयडी आणि फोन नंबरवरून समजलं की किशन मोडुगमुडी तोच आहे. किशनचा दुसरा एक ई-मेल मिळाला, त्यावरून त्याच्या शिकागोमधल्या घराचा पत्ता मिळाला. \n\nनेवार्क विमानतळावर दुसरी अभिनेत्री\n\nइमिग्रेशन अधिकाऱ्यांनी नेवार्क विमानतळावर दुसऱ्या महिलेची चौकशी केली. ही महिला 26 नोव्हेंबरला मुंबईतून आली होती.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nव्हिसावरील कागदपत्रांवरून असं लक्षात आलं की ती विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभागी झाली होती आणि 3 महिने... उर्वरित लेख लिहा:","targets":"वेळी कुणाला तरी तिच्या सोबत पाठवण्यात येतं होतं. \n\nपीडितांची संख्या जास्त \n\nपीडित मुलीनं व्हिसासाठीच्या अर्जाला दोन पत्र जोडली होती. ही पत्र तेलंगाना पिपल्स असोसिएशन ऑफ डलास आणि तेलुगू असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिकेची होती. या दोन्ही संस्थांनी ही पत्र बनावट असल्याची माहिती दिली आहे. \n\nतपासामध्ये असं लक्षात आलं की 2016 ते 2017 या कालावधीत बऱ्याच मुली किशनच्या मदतीनं अमेरिकेत आल्या होत्या. या पीडित मुलींना बी, सी, डी, ई अशा प्रकारे कोड नावं देण्यात आली आहेत. पीडित बी 24 डिसेंबर 2017ला शिकागोमध्ये आली होती आणि 8 जानेवारी 2018ला परत गेली होती. \n\nव्हिसा संपल्यानंतरही किशन, विभा अमेरिकेत\n\nकिशन तेलुगू चित्रपट निर्माता नाही. तो काही चित्रपटांचा सहनिर्माता होता. 2014मध्ये त्यानं 2 वेळा व्हिसासाठी अर्ज केला होता. पण बनावट कागदपत्र सादर केल्यानं त्याला व्हिसा मिळाला नाही. 2015ला त्याला व्हिसा मिळाल्यानंतर तो 6 एप्रिलला शिकागोला आला होता. \n\nत्याचा व्हिसा 5 ऑक्टोबर 2015पर्यंत वैध होता. पण तो परत आला नाही. त्याच प्रमाणे चंद्रकला मोडुगमुडी 11 ऑगस्टला शिकागोला आली. तिचा व्हिसा 10 फेब्रुवारी 2016ला संपला. तो पुढं 8 ऑगस्ट 2016पर्यंत वाढवून मिळाला. ऑगस्टमध्ये व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी केलेला अर्ज फेटाळण्यात आला. \n\n23 जानेवारीला किशन आणि चंद्रकला यांना ओहोयो इथं अटक झाली होती, त्यांची 23 फेब्रुवारीला जामिनावर मुक्तता करण्यात आली. \n\nग्राहकांशी फोनवर ठरत होता व्यवहार\n\n16 फेब्रुवारी 2018ला अधिकाऱ्यांनी किशन आणि चंद्रकला यांच्या घरावर छापा टाकला. या कारवाईत त्यांना 70 कंडोम, निवासाचे बनावट कार्ड, अमेरिका तेलुगू असोसिएशनचे बनावट लेटर हेड, व्हिजिटिंग कार्ड आणि काही डायऱ्या सापडल्या. डायऱ्या आणि 4 मोबाईल फोनवरून तपास यंत्रणांना या सेक्स रॅकेटचा छडा लागला. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nते ग्राहकांशी एक वेळसाठी 1 हजार डॉलर, 2 वेळसाठी 2 हजार डॉलर असा व्यवहार करत. तेलुगू सिनेमातली अभिनेत्री किंवा अँकर फार कमी वेळासाठी अमेरिकेत येणार आहेत, असं सांगून हे व्यवहार ठरवत. प्रत्येक व्यवहार, दिलेले आणि घेतलेले पैसे, येणं-जाणं यांची सर्व माहिती या डायऱ्यांमध्ये लिहून ठेवत. \n\nतपास अधिकाऱ्यांनी ग्राहकांशी झालेल्या चर्चांचा तपशीलही न्यायालयात सादर केला आहे. यातून स्पष्ट होतं की किशन आणि चंद्रकला भारतातून तरुणींना अमेरिकेत बोलावून त्यांना वेश्या व्यवसाय करण्यासाठी..."} {"inputs":"... कशी व्हावी याविषयी सुद्धा दोघांच्या संकल्पनांमधे मूलभूत फरक होते. भारत अजून लोकशाहीसाठी तयार नाही, तसं भारताला तयार करण्यासाठी स्वातंत्र्यानंतर पहिल्या 10 वर्षांसाठी भारतात लोकप्रिय हुकूमशाही हवी, 10 वर्षांअखेर त्या हुकूमशहानं पायउतार व्हावे आणि देशात लोकशाही लागू करावी असं सुभाषबाबूंचं मत होतं.\n\nतर 'एक व्यक्ती एक मत' या सूत्रावर स्वातंत्र्योत्तर भारत प्रजासत्ताक गणराज्य असावा, ही सावरकरांची दृष्टी. \n\nस्वातंत्र्योत्तर भारताची राष्ट्रभाषा उर्दूप्रधान 'हिंदुस्थानी' ही असावी आणि ती रोमन लिपीत लिह... उर्वरित लेख लिहा:","targets":"्धात भारतीय तरुणांनी सैन्यात भरती व्हावं असं सांगत होते. याला तत्कालीन काँग्रेसचे नेते 'देशद्रोह' म्हणत होते. सावरकरांचं सांगणं होतं की, देशाला लवकरच स्वातंत्र्य मिळणारच आहे. अशावेळी देशाला देशभक्त, अनुभवी आणि युद्धशास्त्रात तज्ञ असलेलं सैन्य पाहिजे, म्हणून तरुणांनी आत्तापासून सैन्यात भरती व्हावं. \n\nशिवाय ब्रिटिशांकडून लढताना जे भारतीय सैनिक जर्मनी किंवा जपानच्या कैदेत पडलेले ते आझाद हिंद सेनेत दाखल होऊन स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढू शकतील, अशी सावरकरांची धारणा होती, त्यानुसार सावरकरांनी सुभाषबाबूंना सूचना केली होती. त्यावेळी सावरकरांनी यशबिहारी बसूंचं पत्रही सुभाषबाबूंना दाखवलं होतं.\n\nपुढे सुभाषबाबूंनी 25 जून 1944 रोजी आझाद हिंद रेडिओवरून बोलताना सावरकरांचा आदरपूर्वक उल्लेख करत आभार मानले होते. सैनिक भरतीला काँग्रेसचे नेते विरोध करत असताना सावरकरांनी सैनिक भरतीला प्रोत्साहन दिलं असं सुभाषबाबू म्हणाले.\n\nनेताजी सुभाषचंद्र बोस बर्लिनमध्ये भाषण करताना.\n\nयामुळेच थोर समाजवादी विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी सुद्धा, सावरकर, सुभाषबाबूंसहित अनेक क्रांतिकारकांचं प्रेरणास्थान होतं असं म्हटलंय. अशाच अर्थाचा संदर्भ, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे - चळवळीचे मूळ संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या चरित्रात, त्यांनी कन्या कॉम्रेड रोझा डांगे यांनी सुद्धा दिला आहे.\n\nपुढे मे 1952 मधे 'अभिनव भारत' या संघटनेच्या विसर्जन समारंभात बोलताना सावरकरांनी 'सुभाषबाबूंचं स्वातंत्र्यलढ्याला अजरामर योगदान' असल्याचं सांगितलं.\n\n1945 मधे सुभाषबाबूंची आझाद हिंद सेना मणिपूरमधल्या मोईरांग-कांगला या ठिकाणापर्यंत आली होती. सुभाषबाबूंच्या 'तुम मुझे खून दो मैं तुम्हे आज़ादी दूँगा' या आवाहनानं थरारून उठलेले भारतीय जवान आझाद हिंद सेनेतून लढले. \n\nसुभाषबाबूंची 'चलो दिल्ली' ही झेप, त्या मोईरांग कांगलापाशी रोखली गेली. हिरोशिमा, नागासाकीवर अनुक्रमे 6 व 9 ऑगस्टला अणुबाँब पडल्यावर जपाननं शरणागती पत्करली आणि 18 ऑगस्ट 1945 नंतर सुभाषबाबूंचं निश्‍चितपणे काय झालं, कधी खात्रीनं सांगता येईल असं वाटत नाही.\n\nसुभाषबाबूंभोवती एक अद्भुतरम्यतेचं वलय कायमच राहणार. त्यांना मनःपूर्वक वंदन.\n\n(या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... कष्टाने कमावली आहे. रोहितच्या नेतृत्वामध्ये मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 जेतेपद पटकावलं. \n\nआयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत रोहित तिसऱ्या स्थानी आहे. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्सने जेतेपद पटकावलं तेव्हा रोहित विजेत्या संघाचा भाग होता. \n\nलोकप्रिय आणि मोठ्या खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सची धुरा समर्थपणे सांभाळतानाच धावांची टांकसाळ उघडण्याचं काम रोहित दरवर्षी इमानेइतबारे करतो आहे. आयपीएल स्पर्धेत रोहितच्या नावावर शतक आहे आणि हॅटट्रिकही आहे. \n\nशिखर धवन \n\nशिखर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टीम इंडियासाठी खेळण्याच्या संधी रॉबिनला मर्यादित स्वरुपात मिळाल्या असल्या तरी आयपीएल स्पर्धेतलं त्याचं सातत्य विलक्षण असं आहे. \n\nपार्थिव पटेल \n\nपार्थिव पटेल\n\nचिरतरुण खेळाडू अशी उपाधी मिळालेला पार्थिव पटेल आयपीएल स्पर्धेत संघांसाठी अतिशय उपयुक्त असा खेळाडू आहे. \n\nकीपिंग, म्हणाल त्या क्रमांकावर बॅटिंग, अनुभवी असल्याने युवा खेळाडूंना मार्गदर्शन अशा अनेक आघाड्या पार्थिव व्यवस्थित हाताळतो. \n\nचेन्नई-कोची-डेक्कन चार्जर्स-सनरायझर्स-बेंगळुरू-मुंबई अशा तब्बल सहा संघांसाठी पार्थिव खेळला आहे. 69 कॅचेस आणि 16 स्टंपिंग्ज त्याच्या कीपिंग कौशल्याची झलक देतात. \n\nवृद्धिमान साहा\n\nवृद्धिमान साहा\n\nशिस्तबद्ध विकेटकीपिंग आणि आवश्कयतेनुसार बॅटिंग ही कौशल्यं असणाऱ्या साहाने आयपीएलचे सगळे हंगाम खेळले आहेत हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का असू शकतो. पण हे खरं आहे.\n\nकोलकाता-चेन्नई-पंजाब-हैदराबाद असा साहाचा आयपीएल संघांचा प्रवास आहे. कीपिंग चोख असल्यामुळे साहा संघासाठी विकेटकीपिंगसाठी प्रथम प्राधान्य असतो.\n\nआयपीएल स्पर्धेत आणि तेही फायनलमध्ये शतक झळकावण्याचा दुर्मीळ विक्रम साहाच्या नावावर आहे. \n\nदिनेश कार्तिक\n\nदिनेश कार्तिक\n\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनी अधिराज्य गाजवत असल्यामुळे नेहमीच मर्यादित संधी मिळालेल्या दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये स्वत:चं असं स्थान निर्माण केलं. \n\nउत्कृष्ट कीपिंग, संघाची गरज असेल त्यानुसार कुठल्याही क्रमांकावर बॅटिंग, कॅप्टन्सी यामुळे दिनेश कार्तिक बहुपेडी व्यक्तिमत्व आहे. \n\nदिनेश या स्पर्धेत दिल्ली-पंजाब-मुंबई-बेंगळुरू-गुजरात-कोलकाता अशा सहा संघांसाठी खेळला आहे.\n\nप्रत्येक संघात दिनेशचा मित्रपरिवार आहे. 109 कॅचेस आणि 30 स्टंपिंग दिनेशच्या विकेटमागच्या प्रभावाची साक्ष देतात.\n\nवाढत्या वयानुसार कार्तिकची उपयुक्तता वाढत गेली आहे. म्हणूनच पस्तिशीतही तो अतिशय फिट आहे आणि कोलकाता संघाचं नेतृत्व करतो आहे. \n\nअमित मिश्रा \n\nअमित मिश्रा\n\nआपल्या लेगस्पिनच्या जाळ्यात भल्याभल्या बॅट्समनला अडकवण्याचं काम मिशीभाई दरवर्षी आयपीएलमध्ये करतात.\n\nआयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत मिश्रा दुसऱ्या क्रमांकावर आहे. बॉलर्सची कत्तल होणाऱ्या या स्पर्धेत इतकी वर्षं विकेट्स मिळवणं आणि धावांची लूट रोखणं ही कामं यथार्थपणे करूनही मिश्राजी वलयांकित झाले नाहीत.\n\nमिश्राने दिल्ली आणि हैदराबाद संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे...."} {"inputs":"... कसं येऊ लागलं याबाबत विचारलं असता केदारने धोनीच्या मराठी बोलण्यामागचा किस्सा उलगडून सांगितला. \n\n\"धोनी यांचा मूड मजामस्करीचा असतो तेव्हा ते ड्रेसिंगरुममध्ये असे काही शब्द शिकायचा प्रयत्न करतात. त्या मॅचच्या आधी, सीरिजच्या आधी त्यांनी मला विचारलं होतं की मराठीत आणखी काय काय शब्द आहेत? इसकी विकेट ले... ले याला मराठीत काय म्हणतात हे त्यांनी विचारलं होतं. मराठीत त्याला घेऊन टाक असं म्हणतात असं सांगितलं. पाचव्या वनडेवेळी माझ्या लक्षातही नव्हतं. \n\nमी बॉलिंगला आलो तेव्हा त्यांनी अचानक भाऊ, याला घेऊन टा... उर्वरित लेख लिहा:","targets":"केले आहेत. वर्ल्डकप विजयाची संधी होती. मात्र ही संधी हुकली. पराभवाला कसं सामोरं जायचं हे शिकलो\". \n\nआयपीएलसाठी सज्ज\n\nकोरोनापूर्वी आमचा कॅम्प सुरू होता. ते सहा महिन्यांनंतर खेळत होते असं वाटलं नाही. वजन वाढलेलं नव्हतं. खेळण्याची ऊर्मी कायम होती. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहावं असं त्यांना बघून वाटलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... कागदांची हालचाल दर अर्ध्या तासाने मेसेंजर सर्व्हिसमार्फत होते व बाकीची कामे साहेब स्वत: उठून करतात. टेबलावरचा ग्लास उचलून पाणी भरायला चपराशाला बोलवण्याची चैन परदेशांत नाही.\n\nएवढेच काय, पण मोठ्यांतल्या मोठ्या साहेबालादेखील चहा प्यायची हुक्की आली तर स्वत: उठून सार्वजनिक उपाहारगृहात जावे लागते. चहाचा ट्रे घेऊन सरकारी कचेऱ्यांतून हिंडणारे 'बैरे' इंग्लंडमध्ये मला कधीच आढळले नाहीत. साहेबांची घरची कामे करणे हा आपल्याकडच्या चपराशांचा मुख्य व्यवसाय. त्यातून वेळ उरलाच तर फायली हलायच्या. \n\nपुस्तकांच्या सह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेतले माझे दिवस अत्यंत आनंदात गेले. बरोबरीचे विद्यार्थी BBC रेडिओत पंधरा पंधरा, वीस वीस वर्षे काम केलेले होते. प्रत्येकाने युद्धकाळात गणवेष चढवून रणांगणावर कामगिरी बजवाली होती. त्यातले दोघेतिघे हिंदुस्तानातही आले होते. या युद्धाने त्यांना खूप गोष्टी शिकवल्या.\n\nअर्थात वर्गात मास्तरांची चित्रे काढणे, एकमेकांना हळूच चिठ्ठ्या लिहून वात्रटपणा करणे हेदेखील चालायचे. ह्या शिक्षकांतदेखील एका गोष्टीची मला मोठी मौज वाटली. प्रत्येक विषयाला एक एक तज्ज्ञ असे. मी एकूण पन्नाससाठ व्याख्याने ऐकली असतील. प्रत्येकाला इतकी चांगली विनोदबुद्धी कशी काय मिळाली याचे मला कौतुक वाटे! टेलिव्हिजनमधला अत्यंत तांत्रिक विषयदेखील गमतीदार चुटके सांगत सांगत चालायचा. \n\nइंग्रज विनोदाला घाबरत नाही. विद्वानातल्या विद्वान माणसालादेखील आपण हशा पिकवला तर आपल्या विद्वत्तेच्या पगडीच्या झिरमिळ्या निसटून खाली पडतील, अशी भीती वाटत नाही. बीबीसीतले मोठ्यातले मोठे अधिकारी आम्हांला शिकवायला येऊन गेले. डोळे मिचकावून एखादी गोष्ट सांगताना आपल्या तोलामोलाला धक्का बसेल हे भय त्यांना नाही. त्याउलट देशी साहेबांचे काडेचिराइती चेहरे जिज्ञासूंनी आठवावे! \n\nगुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग\n\nअनेक अभिवादने, हस्तांदोलने - गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, थँक यू, बेग युवर पार्डन, असल्या शब्दप्रयोगांनी यांत्रिक जीवनाच्या खडखडीतपणालादेखील स्निग्धता येते. वरिष्ठांतल्या वरिष्ठाला कनिष्ठांतल्या कनिष्ठाने अभिवादन केले तरी त्याचा स्वीकार आणि परतफेड तितक्याच उत्साहाने होते. आमच्याकडे एकजण मुजरा करतो आणि दुसरा त्या दिशेला ढुंकून न पाहता जातो. जसजसा माणूस हुद्द्याने मोठा होत जातो तसतशी ही पाहून न पाहण्याची कला तो शिकत जातो, हा एतद्देशीय अनुभव आहे! \n\nतिथे आमचा लिफ्टमनदेखील तो दोरखंड ओढता ओढता शीळ घालून गाणे म्हणायचा! तिसऱ्याचौथ्या दिवसापासून त्याने मला 'पी.एल.' म्हणायला सुरुवात केली. आम्ही आमच्या लिफ्टवाल्याला इथे ताबडतोब समज देऊ. मला वाटते, लोकशाहीदेखील रक्तात मुरावी लागते. त्याला काही पिढ्या जाव्या लागतात की काय कोण जाणे. एकमेकांना मानाने वागवणे हेच कुठल्याही संस्कृतीचे बीज आहे.\n\n(पु. ल. देशपांडे यांचा हा लेख 'अपूर्वाई' या पुस्तकातून साभार. या पुस्तकाचे सर्व हक्क श्रीविद्या प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे - 30 यांच्याकडे आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"... काढून टाकावे असे सांगण्यात आले. \n\n२००५ मध्ये दक्षिण चीनमधल्या शेंझेन शहरात एका महिलेनं वेश्या व्यवसायास बळी पडण्याऐवजी एका इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारणं पत्करलं. जीवापेक्षाही व्हर्जिन असणं हा पर्याय तिनं निवडला याबाबत तिचं कौतुक करण्यात आलं.\n\nगेल्या हजारो वर्षांतल्या चीनमधल्या सरंजामी वाटचालीत महिलांना या केंद्रामध्ये दिलेल्या संदेशांप्रमाणे वागवणं ही महिलांच्या आयुष्यातली आचारसंहिताच होती. \n\nवडील, नवरा आणि मुलगा यांचंच ऐकणं, कोण्या एकासाठीच आपली व्हर्जिनिटी राखणं आणि महिलांकडे बुद्धी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेला होता. तसंच त्यासाठी बऱ्याच जाहीरातीही प्रसिद्ध केल्या होत्या. \n\nडोंगाऊन शहरातही अशाच एका कंपनीनं इव्हेंटसाठी परवानगी मिळाली. मात्र, नंतर त्याचं शाळावजा प्रशिक्षण केंद्रात रूपांतर केलं गेलं आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेण्यास सुरुवात केली. अखेर २०१४ मध्ये स्थानिक प्रशासनानं त्यांची मान्यता रद्द केली. \n\nअशा संस्था या पैसे कमावण्याच्या नावाखाली हे उद्योग करत असल्याचं पुढे आल्यावर त्यांच्या कायदेविषयक योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्थानिक प्रशासनानं त्यांच्या मान्यता रद्द केल्या. \n\nमात्र, अशा अनेक संस्था आजही सुरू आहेत. इतकंच नव्हे तर फुशून शहरातली ती संस्था बंद झाली असली तरी तिच्या अन्य शाखा राजरोसपणे सुरुच आहेत. \n\n'सहकार्य गट'\n\nअशा पुराणमतवादी संकल्पनांना चीनमधल्या बाजारात खरंच किंमत आहे का? \n\nअशा संस्थांमध्ये येणाऱ्या महिला विद्यार्थिनींचं शिक्षण कमी असतं अन्यथा अनेकींना वैवाहिक आयुष्यात अडचणी आलेल्या असतात. अशा महिलांना आपल्यासारख्याच अडचणी आलेल्या अन्य महिलांना भेटून हायसं वाटतं. \n\nअशा वेळी जेव्हा त्यांना सांगितलं जातं की महिलांना पुरुषांपेक्षा समाजात एकंदरीत किंमत कमीच आहे, अशावेळी त्यांना आपल्या समस्येवर हाच तोडगा असल्याची जाणीव होती. \n\nसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हीडिओत प्रशिक्षण वर्गात सहभागी झालेली एक महिला सांगत होती की, \"शांत आणि आदरपूर्वक कसं वागायचं हे जरा शिकून घे, असं माझ्या नवऱ्यानं मला सांगितल्यानं मी या केंद्रात आले.\"\n\nया संस्थांमध्ये एकत्र आल्यानं, आपापली कहाणी एकमेकींना सांगितल्यानंतर या महिलांना एका 'सपोर्ट ग्रूप'ची स्थापना केली. आणि यातल्या अनेकींनी आपापल्या संस्थेत कार्यकर्ती म्हणून काम करण्यास सुरुवात केली. \n\nचीनमधील महिला विषयक अभ्यासक आणि रुरल वुमन मॅगझिनच्या संपादक झी लिहुआ यांनी सांगितलं की, \"धोरणकर्त्यांकडून याप्रकरणी प्रथम मदत मिळाली पाहिजे. शिक्षणाची कमतरता, कायदेशीर मदत नसल्यानं त्यांना अशा संस्थांकडे पर्याय म्हणून जावं लागतं.\"\n\n\"याचबरोबर महिलांना ग्रामीण भागात लैंगिक अत्याचाराच्या घटनांनाही सामोरं जावं लागत आहे. त्यावर त्यांना कोणतंही उत्तर मिळत नाही. त्यामुळे महिलांनी अशा संस्थांकडे जाण्यात काही अर्थ नाही, त्यांनी कायदेशीर मदत घेऊन शिक्षणाचा मार्ग स्वीकरायला हवा\", असंही लिहुआ यांनी सांगितलं.\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"इतिहासाला पुन्हा शिरजोर होऊ..."} {"inputs":"... काम करतात. हॉवर्ड विद्यापीठातल्या आरोग्यधोरण आणि व्यवस्थापन विभागामध्ये ते प्रोफेसर आहेत. 'काँप्लिकेशन्स', 'बिइंग मॉर्टल' अशा जगभरात गाजलेल्या पुस्तकांचे ते लेखक आहेत. 'न्यूयॉर्कर' या अतिशय प्रतिष्ठित साप्ताहिकाचे ते मानद लेखक आहेत. \n\nअमेरिकेमधल्या आरोग्यधोरणांबद्दल थेट व्हाईट हाऊसमधून त्यांचा सल्ला घेतला जातो. बराक ओबामा, बिल क्लिंटन यांच्यासोबतच अमेरिकेमधल्या आरोग्य क्षेत्रातल्या कंपन्या आणि तज्ज्ञमंडळी यांची मदार त्यांच्यावर आहे. \n\nअमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत डॉ. अतु... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्माराम गावंडे यांनी आपल्या आईच्या नावाने उमरखेडमध्ये महाविद्यालय सुरू केलं आहे. या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी डॉ. अतुल वेळात वेळ काढून येतात. ते जेव्हा इथे येतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत अमेरिकेतली तज्ज्ञ मंडळी असतात. \n\n'अतुल इज व्हेरी टॉल'...असं ते म्हणतात तेव्हा आमच्या गावाच्या या सुपुत्राबद्दल मन भरून येतं, डॉ. यादवराव राऊत अभिमानाने सांगतात.\n\nतरुणांना प्रेरणा\n\nयवतमाळमध्ये शिकलेले पत्रकार अजय कौटिकवार हेही डॉ. गावंडेंच्या प्रेरणेबद्दल भरभरून बोलतात. ग्रामीण भागातल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं, जगभरातलं बदलतं तंत्रज्ञान इथेही पोहोचावं यासाठी त्यांची तळमळ असते. अमेरिकेच्या विद्यापीठांमधल्या तज्ज्ञांना आपल्या छोट्या खेड्यात आणून विद्यार्थ्यांना संधी मिळवून देणं हे काम ते करत राहतात. या जगविख्यात डॉक्टरचं मोल आपण भारतीय नागरिक आणि सरकारनेही जाणलं पाहिजे, असं अजय कौटिकवार आवर्जून सांगतात.\n\nज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांना डॉ. अतुल गावंडे भेटले ते 'न्यूयॉर्कर' या साप्ताहिकातून. ते सांगतात, \"या साप्ताहिकातले त्यांचे वैद्यकीय विश्वातले लेख मी आवडीने वाचत होतो. त्यावेळी या साप्ताहिकात अगदी मोजकीच भारतीय नावं दिसायची. म्हणून मला त्यांच्याबदद्ल उत्सुकता निर्माण झाली. पुढे जेव्हा 'काँप्लिकेशन्स', 'चेकलिस्ट मॅनिफेस्टो' अशी त्यांची एकेक पुस्तकं यायला लागली तेव्हा मी आवर्जून ती विकत घेतली. मला भावतं ते त्यांचं 'चेकलिस्ट मॅनिफेस्टो' हे पुस्तक. कोणत्याही क्षेत्रात उत्तम पद्धतीने काम कसं करावं याबद्दल त्यांनी या पुस्तकात लिहिलंय. त्यामुळेच हे एखाद्या कंपनीच्या CEOपासून ते गृहिणीपर्यंत कुणालाही उपयोगी पडू शकतं.\"\n\n'भारतात सुधारणेची गरज'\n\nबीबीसीचे प्रतिनिधी सौतिक बिस्वास यांना 2014 मध्ये दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, भारताची आरोग्ययंत्रणा खूपच गुंतागुंतीची आहे. माझी आजी 32 वर्षांची असताना मलेरियामुळे मरण पावली. त्यावेळी खेडोपाड्यांत मलेरियावर औषधोपचार होणंही कठीण होतं. आता मात्र वैद्यकीय सेवा खेडोपाड्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. \n\nस्वच्छ पाणी, चांगलं सिंचन, समृद्ध शेती या सगळ्यांत आपण गेल्या काही वर्षांत खूप प्रगती केली आहे. पण तरीही बदलत्या जीवनशैलीमुळे ब्लड प्रेशर, डायबेटिस या व्याधींची आव्हानं आपल्यासमोर आहेत. एखाद्याला हृदयविकार असेल तर त्यावर औषधोपचार मिळवणं, योग्य पद्धतीने ऑपरेशन करून त्यावर मात..."} {"inputs":"... काम करतो तेव्हा आपली मान खाली झुकते त्यामुळे मानेच्या स्नायूंवर तणाव पडतो. हा तणाव कमी व्हावा म्हणून एक नवं हाड 'संतुलन' म्हणून तयार होतं, असं शाहर सांगतात. \n\nशाहर सांगतात, कुबड काढून बसल्यामुळे हे हाड तयार होत आहे. गॅजेट येण्यापूर्वी अमेरिकेत लोक बराच वेळ पुस्तक वाचत असत. असं म्हटलं जात होतं की साधारण व्यक्ती सरासरी रोज दोन तास पुस्तक वाचत असे. पण आताच्या काळात लोक स्मार्टफोनवर दुप्पट वेळ खर्च करत आहेत. \n\nखिळ्यासारखं हाड किंवा स्पाइक संदर्भात पहिला रिसर्च 2012मध्ये भाराच्या ऑस्टिओलॉजिकल लॅबमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांवर तणावच पडत नाही. बरेच जण लिक्विड डाएट घेतात. त्यामुळे दातांची तक्रार पण अनेकांत दिसते. \n\nनाण्याच्या दोन बाजू असल्याप्रमाणे आधुनिक जीवनशैलीचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. फायदा करून घ्यायचा की नुकसान करून घ्यायचं हे आपल्या हातात आहे. \n\nआधुनिक राहणीमानानं आपलं जीवन सोपं आणि प्रगतीशील बनवलं आहे पण आपल्या चुकीच्या सवयींमुळे आपण आपल्यासमोरच अडचणी उभ्या केल्या आहेत. आता निर्णय तुमच्या हाती आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... काम करतोय. डॉक्टरांची चूक काहीच नाही. मृतदेहाच्या बाजूला इतर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उद्या डॉक्टर उपचार देत नाहीत असाही व्हीडिओ काढून टाकला असता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करायचे का नाहीत, असे दोन्ही प्रश्न निर्माण होतात.\" \n\n'परस्पर अत्यंसंस्काराला परवानगी देतात'\n\nमुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात इन्फेक्शन कंट्रोल नर्स म्हणून आंकांक्षा बागवे काम करतात. नायर रुग्णालयाला मुंबई महापालिकेने कोव्हिड-19 रुग्णालय घोषित केलं आहे. \n\nआकांक्षा बागवे म्हणतात, \"नातेवाईक मृतदेहाजवळ येत नाहीत. आपल्या प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"अॅंबुलन्समध्ये ठेवावं लागलं. हा आजार भयानक आहे. लोकांना भीती वाटते आपल्याला इन्फेक्शन होईल याची.\"\n\nअॅम्ब्युलन्स ड्राइव्हर नितीन मंचेकर\n\nराज्यात आणि मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतेय. पण दुसरीकडे मुंबईत अॅंब्युलन्सची संख्या देखील कमी आहे. \n\nनितीन सांगतात, \"अॅंब्युलन्सची संख्या कमी आहे. एकदा रुग्णाला घेऊन गेल्यानंतर अॅंब्युलन्स पूर्ण सॅनिटाईज करावी लागते, त्यात वेळ जातो. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे.\"\n\nदुसरा एक अनुभव नितीन सांगतात, \"एकदा धारावीत एक वृद्ध रुग्णाला घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना चालता येत नव्हतं. मी मदत मागितली. एक मुलगा पुढे आला, पण त्याच्या कुटुंबीयांनी त्याला नको जाऊस, असं सांगितल्यानंतर तो मागेच राहिला. मलाच मग त्या रुग्णाला उचलून अॅंब्युलन्सपर्यंत आणावं लागलं.\" \n\nमृतदेह ताब्यात घेतला आणि कोरोना झाला\n\nएकीकडे, कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईक रुग्णाचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नकार देतात. कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह रुग्णालयातच सोडून देतात. मृतदेहावर स्माशानात अंत्यसंस्कार होतानाही उपस्थित राहत नाहीत. तर दुसरीकडे मुंबई जवळच्या उल्हासनगर भागात मात्र कोव्हिड-19 संशयित रुग्णाच्या मृतदेहाला आंघोळ घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. \n\nधक्कादायक गोष्ट म्हणजे, कोव्हिड-19 संशयित रुग्णाच्या मृतदेहाला आंघोळ घालून अंत्यसंस्कार करणाऱ्या 10 नातेवाईकांना आता कोरोनाचा लागण झालीये. उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. \n\nकसा घडला हा प्रकार?\n\n9 मे रोजी उल्हासनगरच्या सरकारी रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. हा रुग्ण कोव्हिड-19 संशयित असल्याने रुग्णालयाने घशाचा नमुना घेवून तपासणीसाठी पाठवला. कोव्हिड-19 संशयित असल्याने मृतदेह नातेवाईकांना ताब्यात देण्यास नकार दिला. मात्र, लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून अंत्यसंस्कार करण्यात येतील असं लेखी आश्वासन दिल्यानंतर रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांना सूपूर्द केला.\n\nउल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख\n\nयाबाबत बोलताना उल्हासनगर महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले, \"कोव्हिड-19 ने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या मृतदेहाला स्पर्श केल्याने कोरोना होण्याची शक्यता असते. कारण मृतदेह इन्फेक्शिअस असतो. त्यामुळे योग्य ती काळजी घ्यावी लागते. मात्र या प्रकरणात नातेवाईकांचा बेजबाबदारपणा त्यांना कोरोनाची लागण होण्यासाठी कारणीभूत आहे...."} {"inputs":"... काय काळजी घ्यायला हवी?\n\nउत्तर: जरी कोरोना व्हायरस नवीन असला, तरी याचं स्वरुप 80 टक्के सर्वसाधारण असतं. व्यवस्थित उपचार झाले नाहीत, तरच मृत्यू होतो. मृत्यूचं प्रमाण दोन ते अडीच टक्के एवढेच मर्यादित आहे.\n\nमात्र, संसर्ग झपाट्यानं होणं, हाच या व्हायरसचा गुणधर्म आहे. त्यामुळं संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे.\n\nगर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. त्यासाठी काही कठोर निर्णय घेतले गेलेत. \n\nमुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर अशा बाधित जिल्ह्यात सिनेमागृह, नाट्यगृह, स्वीमिंग टँक आणि... उर्वरित लेख लिहा:","targets":".\n\nहेही नक्की वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... काय?\n\nएकूण सहा Infinity Stones द्वारे भौतिक मार्व्हल विश्वातील सहा विविध शक्ती नियंत्रित करता येऊ शकतात -\n\n1. काळ (Time stone) - ज्याने तुम्ही मागे भुतकाळात जाऊ शकता किंवा फॉर्वर्ड करून भविष्यात.\n\n2. ऊर्जा (Powers stone) - ज्याने तुम्हाला इतकी ऊर्जा मिळू शकते की तुम्ही एखादा ग्रह उद्ध्वस्त करू शकता.\n\n3. अंतराळ (Space stone) - ज्याने तुम्ही एका विश्वातून दुसऱ्या विश्वात जाऊ शकता, एका जादुई पोर्टलमधून त्वरित.\n\n4. बुद्धी (Mind Stone) - लोकांच्या बुद्धीवर ताबा मिळवून त्यांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्त पहाटे पूर्ण तयारीनिशी आले होते, अगदी अव्हेंजर्सचे टीशर्ट घालून वगैरे. सिनेमा सुरू झाला तेव्हा टाळ्या-शिट्ट्या वाजल्या, प्रत्येक हिरोच्या एंट्रीवर टाळ्या आल्या आणि प्रत्येकाच्या खास शस्त्रासाठी विशेष टाळ्या तर आल्याच. काही दुःखद घटनांमुळे अनेक जण रडलेसुद्धा. \n\nआणि 'एंडगेम'च्या अखेरीस येणारे एंड क्रेडिट संपेपर्यंत लोक हॉलमध्ये वाट पाहत थांबलेले. कारण मार्व्हल सिनेमांचं एक वैशिष्ट्य आहे - शेवटी येणाऱ्या कलाकारांच्या नावांच्या अंती काही सेकंदांचा टीझर येतो, ज्यातून पुढच्या कथेबद्दल काहीतरी खूण सापडते.\n\nपण MCUच्या या अखेरच्या सिनेमात असं काही होतं का? #DontSpoilTheEndgame असाही एक हॅशटॅग ट्रेंड आहे, म्हणून मी हे सांगणं बरोबर नाही. तुम्ही स्वतः जाऊन पाहायला हवं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... काय?\n\nभारतात आणि जगभरात कोव्हिड-19 ग्रस्त रुग्णांवर उपचारात प्लाझ्मा फायदेशीर आहे का, हे शोधण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. ज्यात, कोरोनाग्रस्तांचा मृत्यू रोखण्यासाठी प्लाझ्मा फायदेशीर नाही, असं स्पष्ट झालं. \n\nभारतातल्या 10 प्रयोगशाळा मिळून कोरोनाचं सिक्वेन्सिंग करतायत.\n\nइंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने देशभरातील 39 रुग्णालयात प्लाझ्माची ट्रायल केली होती. ICMR च्या संशोधनातील निरीक्षण, \n\nICMR चे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणतात, \"मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग असलेल्या कोरोना रुग्णांचे मृत्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... कायद्यानं आवश्यक असलं तरी त्यासाठीच्या निषेधाचं प्रमाण हाताबाहेर गेलं आहे, असं महिलांनी पुढे म्हटलं आहे.\n\nया प्रकारामुळे स्त्रिया दुबळ्या असतात आणि त्या शाश्वत पीडित असतात अशी सामाजिक भावना निर्माण होत आहे, असं या पत्रलेखिकांनी म्हटलं होतं.\n\nमहिला म्हणून आम्ही स्वत:ला या प्रकारच्या स्त्रीवादात मोडत नाही. ज्यात शक्तीच्या दुरुपयोगाचा निषेध न करता फक्त पुरुष आणि लैंगिकतेचा तिरस्कार तेवढा केला जातो.\n\nपत्रावर स्वाक्षरी कुणाकुणाची?\n\nकॅथरिन डेन्यू या पत्र लिहिलेल्या महिलांपैकी एक आहेत. \n\nया पत्रावर स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"क छळवणूक झालेले जगभरातील महिला आणि पुरुष त्यांचे-त्यांचे अनुभव #MeToo या हॅशटॅगखाली सोशल मीडियावर शेअर करत आहेत.\n\nफ्रान्समध्ये ट्वीटर युजर #Balancetonporc (\"rat on your dirty old man\") या हॅशटॅगचा वापर महिलांना त्यांची छळवणूक करणाऱ्यांविरोधात आवाज उठवण्यास मदत व्हावी यासाठी करत आहेत.\n\nआतापर्यंत 100 पेक्षा अधिक चित्रपटांत काम करणाऱ्या डेन्यू यांना ऑस्करसाठी नामांकन मिळालं होतं. डेन्यू यांनी 1957 साली चित्रपट क्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती.\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... कार थांबून लिफ्ट घेत होते. कारसेवक सामान्य माणसांनाही थांबवून टिळा लावून त्यांना लाडू देत होते. त्यांना जय श्री राम म्हणायला सांगत होते.\"\n\nबाबरी मशिदीच्या पूर्वेकडे जवळपास 200 फूट अंतरावर रामकथा कुंजमध्ये एका मोठा स्टेज उभारण्यात आला होता. सर्व नेते, महंत आणि साधू तिथेच होते. \n\nआसपास असलेल्या जन्मस्थान, सीता रसोई आणि मानसभवन सारख्या इमारतींमध्येही सांकेतिक कारसेवा बघण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. \n\nप्रशासनाने सीता-रसोई इमारतीत केंद्र उभारलं. सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षकही तिथेच होते. डीएम-ए... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं. ते सगळे चबूतऱ्याकडे जात होते. हे लोक दिसताच कारसेवक बाबरी मशिदीवर चढू लागले.\n\n\"मशिदीच्या मागच्या बाजूला उतार होता. त्या बाजूला सुरक्षेसाठी म्हणून लोखंडी कुंपण टाकलं होतं. मात्र, लोक त्याच लोखंडी पाईपवरून चढले आणि तोड-फोड सुरू केली. कारसेवेच्या ठरलेल्या वेळेच्या आधीच लोक बाबरी मशिदीवर चढले होते.\"\n\nरामदत्त त्रिपाठींनी सांगितलं की 200-250 लोक मशिदीच्या दिशेने धावले आणि परिसरात मोठ-मोठ्याने घोषणाबाजी सुरू झाली. कारसेवकांच्या ठिकाणी कॅम्प उभारले होते. त्यामुळे तिथे फावडे, कुऱ्हाडी असे अवजारंही होते. काही लोक हे अवजार घेऊन धावले. \n\nबीबीसीसाठी या घटनेचं वार्तांकन करण्यासाठी पोहोचलेले पत्रकार कुर्बान अली यांनी सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी मशिदीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही लोकांना थांबवण्याचाही प्रयत्न केला. \n\n\"सुरुवातीला लालकृष्ण आडवाणींनीही प्रयत्न केला. मात्र, तिथे उमा भारती आणि साध्वी ऋतंभराही होत्या आणि त्या आनंद साजरा करत होत्या.\"\n\nज्येष्ठ पत्रकार शरत प्रधान सांगतात, \"काही जण 'एक धक्का और दो, बाबरी को तोड दो', अशी घोषणाबाजीही करत होते.\"\n\nदोन वाजेच्या आसपास पहिला घुमट पाडण्यात आला. हा घुमट पाडायला बराच वेळ लागला होता. मोठ-मोठ्या आणि जाड दोरांनी घुमट ओढून ते पाडण्याचे प्रयत्न सुरू होते. काही लोक अवजारांनी पाया खोदत होते. \n\nपहिला घुमट पडला तेव्हा काहीजण त्याखाली दबल्याच्याही बातम्या आल्या. \n\nहिसाम सिद्दिकी सांगतात, \"मी बघितलं की कुणाच्या हातून रक्त येतंय, कुणाचा हात तुटलाय, कुणावर मलबा पडलाय. मात्र, तरीही हे लोक पूर्ण ताकदिनीशी मशीद तोडत होते.\"\n\nहिसाम सांगतात की, \"एकीकडे काही कारसेवक मशिदीवर चढत होते, तोडत होते आणि दुसरीकडे काही कारसेवक पत्रकारांना शोधत होते. इथून कुठलीच बातमी बाहेर पडता कामा नये, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते.\"\n\nविशेषतः ते पत्रकार ज्यांच्याकडे कॅमेरे होते. \n\n'पत्रकारांना बेदम मारहाण'\n\nराजेंद्र कुमार सांगतात, \"जमावाचा हल्ला काय असतो, लूट काय असते, हे मी त्या दिवशी बघितलं.\"\n\nते पुढे सांगतात, \"मी फोटो काढायचा प्रयत्न केला तेव्हा कारसेवकांनी मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. इतर काही पत्रकारांनाही मारहाण होत असल्याचं मी बघितलं. मला इतकं मारलं होतं की माझ्या जबड्याला जबर मार बसला होता.\"\n\nबीबीसीच्या टीमसोबतही असंच घडलं. बीबीसीचे मार्क टुली यांच्यासोबत असणारे रामदत्त..."} {"inputs":"... कालावधीत हॉस्पिटलमध्ये असतांना त्यांच्या अनेक मेडिकल टेस्ट केल्या गेल्या आणि त्यांच्या आत्ताचे परिणाम हे लसीकरणापूर्वीच्या कोणत्या तरी शारीरिक कारणाशी जुळवण्याचे प्रयत्न झाले. पण त्या सगळ्या टेस्ट्स निगेटिव्ह आल्या आणि सध्या दुष्परिणाम हे लशीमुळंच झाल्याचं समोर आलं आहे.\" \n\nमेंदूच्या या व्याधीमुळे त्यांच्या आकलन शक्तीवर परिणाम झाला असून नेहमीची साधी कामंही आता करण्यात अडथळा येत असल्याचा या नोटिशीत दावा करण्यात आला आहे. हॉस्पिटलमधून घरी आल्यानंतर या स्वयंसेवकाकडे 'सीरम' वा 'आयसीएमआर' वा 'डिसीजीआय... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या चाचण्या परत सुरु करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता ही चेन्नईची घटना समोर येते आहे. त्यासंदर्भात सत्यशोधन करण्यासाठी आणि शंकानिरसन करण्यासाठी औषध महानियंत्रक काय भूमिका घेतात याकडे लक्ष आहे. \n\nइतर कोणत्याही लशींच्या तुलनेत 'कोव्हिशिल्ड' लस भारतात सर्वप्रथम उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यात 'सीरम'ला भेट देऊन या लशीच्या उत्पादनाची तयारी कशी सुरु आहे याची पाहणीही केली होती. \n\nत्या भेटीनंतर 'सीरम'चे सीईओ आदर पूनावाला यांनी येत्या दोन आठवड्यांमध्ये 'कोव्हिशिल्ड'च्या तातडीच्या वापराच्या परवान्यासाठी केंद्र सरकारकडे अर्ज करणार असल्याचंही म्हटलं होतं. पण आता या चेन्नईच्या स्वयंसेवकाच्या दाव्यानंतर या लशीसमोर अजून एक अडथळा आल्याचं दिसतं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... काळजी'\n\nभावेश भाई यांनी सांगतिलं की, \"एक दिवस वडिलांसोबत मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो. वडील माझ्यावर खूप प्रेम करत असत. मात्र, त्यांना समाजाची भीती होतीच. माझ्या लग्नाबाबत ते अधिक काळजीत असत. पुरुष बनल्यानंतर माझ्याशी लग्न कोण करेल, याची चिंता त्यांना असे. म्हातारपणी माझी कोण सोबत देईल?\"\n\n\"मी त्यांना हेच सांगत होतो की, माझ्या पतीचा मृत्यू माझ्याआधी होणार नाही, याची काय खात्री आहे? म्हातारपणी मुलं देखभाल करतील, याची काय खात्री? माझे वडील या तर्कांशी सहमत झाले.\"\n\nभावेश भाई पुढे सांगतात, \"माझ्या वडिला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीठाचे व्हाईस चान्सेलर महिपत सिंह चावडा यांनी म्हटलं की, \"जेव्हा आम्हाला भावेशच्या जेंडर डायस्फोरियाची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही त्यांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला. आता आम्ही हायकोर्टाच्या आदेशानुसार इतर बदल करत आहोत.\"\n\nमोठ्या लढाईनंतर विजय मिळाल्यानंतर भावेश भाई यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितले, \"एक वेळ होती, जेव्हा मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. मात्र, त्यानंतर मी लढाई देण्याचा निर्णय घेतला. हायकोर्टात जाण्याआधी मी परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवली. कोर्टाच्या आदेशानंतर थेट परदेशात जाऊ शकतो. मात्र, मी सरकारी ड्युटीवर आहे आणि रुग्णांची सेवा करतोय. कोरोना संपल्यानंतर मी परदेशात शिक्षणासाठी जाईन.\"\n\nआता भावेश भाई स्वत:ला पूर्णपणे स्वतंत्र समजत आहेत. ते म्हणतात, आता मी सर्व सामाजिक बंधनांमधून मुक्त झालोय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... कावळ्याचं उडणं, मोराचं केकाटणं, लांडगा दिसणं, या सर्वांचा ते त्यांच्या परीने अर्थ लावायचे. \n\n'जिताई पर जाना' म्हणजेच मोहिमेवर जाण्याच्या सात दिवसांआधीपासून 'साता' सुरू व्हायचा. या दरम्यान ठग आणि त्याचे कुटुंबीय खान-पान, झोपणं-उठणं, आंघोळीसारख्या गोष्टीत कठोर नियमांचं पालन करत. \n\nसाता दरम्यान बाहेरच्या व्यक्तीशी बोलणं, कुणाला आपल्या घरी बोलावणं किंवा त्याच्या घरी जाणं, या सर्व गोष्टी वर्ज्य असायच्या. या दरम्यान कुठल्याही प्रकारचं दानकर्म केलं जात नव्हतं. नियम इतके कडक असायचे की कुत्र्या-मांजरांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर मुद्देमाल मिळण्याची शक्यता नसेल, हत्या बिलकुल व्हायला नको. \n\nटेलरने आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, \"आमीर अलीला आपल्या कृत्याचा जराही पश्चाताप नव्हता.\" इतर ठगांबद्दलही मेजर जनरल स्लीमन यांनी लिहिलं आहे, \"आपण काही चुकीचं करत आहोत, असं त्यांना वाटायचंच नाही. इतर कुठल्याही व्यवसायाप्रमाणे हादेखील एक व्यवसायच आहे, असं त्यांना वाटायचं. निष्पाप लोकांना मारून त्यांना गायब करून दिल्याचं त्यांना जराही दुःख किंवा पश्चाताप नव्हता.\"\n\nरस्त्यांवर कसे लुबाडायचे?\n\nजिताईवर निघालेल्या ठगांची टोळी वीस ते पन्नास लोकांची असायची. ते साधारणपणे तीन गटांमध्ये चालायचे. एक मागे, एक मध्यभागी आणि एक पुढे. या तिन्ही गटांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक-दोन माणसं असायची. ते वेगात किंवा हळू चालून एकत्र यायच किंवा दूर-दूर व्हायचे. \n\nअनेक ठगांना अनेक भाषा, संगीत, भजन-किर्तन, नात-कव्वाली आणि हिंदू-मुस्लीम दोन्ही धर्मातल्या चाली-रिती माहिती असायच्या. तीर्थयात्री, लग्नातलं वऱ्हाड, मजारवर जाणारे भाविक किंवा नकली अंत्ययात्रा काढणारे, अशी वेगवेगळी रूपं ते गरजेनुसार धारण करायचे. \n\nएकाच रस्त्यात ते अनेकदा रूप बदलायचे. त्यामुळे अर्थातच वेष बदलण्यात ते पटाईत होते. आपल्या सावजाला जराही संशय येऊ न देता खूप धीराने ते आपलं काम करायचे. \n\nआमीर अलीने टेलर यांना सांगितलं की त्यांनी जे केलं त्याचा त्यांना पश्चाताप नाही\n\nठगांचे सरदार लिहिता-वाचता येणारे, प्रतिष्ठित व्यक्तींप्रमाणे वागणारे असायचे. आपण जमीनदार आणि धनाढ्य लोकांशी गरजेनुसार कधी नवाबांचा शिपाई, तर कधी मौलवी तर कधी यात्रेकरूंचं नेतृत्व करणारे पंडित म्हणून भेटायचो, याचं तपशीलवार वर्णन आमीर अलीने 'कन्फेशन ऑफ अ ठग' या पुस्तकात केलं आहे. \n\nआमीर अलीने सांगितलं की ठगांना काम वाटून दिलेलं असायचं. 'सोठा' टोळीची माणसं सर्वाधिक हुशार, लोकांना आपल्या वाक् चातुर्याने फसवणारे असायचे. सावज घेरण्यासाठी ते गावात फिरत असायचे. येणाऱ्या-जाणाऱ्यावर लक्ष्य ठेवायचे. मग त्यांच्या मालमत्तेचा अंदाज घेऊन त्यांना फसवायचे. आमिर अलीच्या टोळीचा सोठा गोपाळ होता. तो 'अत्यंत चातुर्याने आपलं काम करायचा.'\n\nसावज हेरला की टोळीतले काही त्याच्या मागे, काही पुढे आणि काही सर्वांत पुढे चालायचे. संपूर्ण रस्ताभर या ठगांची संख्या वाढत जायची. मात्र आपण एकमेकांना ओळखतच नाही, असे ते वावरायचे. आपल्या माणसांना आपल्यासोबत येण्यापासून थांबवण्याचे नाटक..."} {"inputs":"... काहीच समजत नव्हतं. \n\n'शिक्षा म्हणून जेव्हा माझ्या सहा जणांनी बलात्कार केला'\n\nते आम्हाला मोसूलच्या इस्लामिक कोर्टात घेऊन गेले. तिथं त्यांनी प्रत्येक महिलेचा फोटो घेतला. मला तिथं हजारो महिलांचे फोटो दिसत होते. प्रत्येक फोटोवर फोन नंबर दिसत होता. ज्या सैनिकाला त्या महिलेची जबाबदारी सोपवण्यात आली त्याचा नंबर त्या फोटोवर असे. \n\nवेगवेगळ्या ठिकाणाहून ISISचे सैनिक कोर्टात येत असत. तिथं आल्यावर ते त्या महिलांच्या फोटोकडं पाहात. जर ती मुलगी आवडली तर फोटोवर असलेल्या सैनिकाशी संपर्क साधून तिचा भाव ठरवला ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुझी हकीकत तू संयुक्त राष्ट्रांमध्ये जाऊन सांग. मी माझी कहानी सांगण्यासाठी कोणत्याही देशात जायला तयार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... काहीच होत नाहीये. जवळचे पैसेही संपत आलेले असतात. मग अशावेळी गावाला परत कसं जायचं, लोकांच्या प्रश्नांना उत्तरं कशी द्यायची असे प्रश्न पडतात. टेन्शनमध्ये येऊन मग नैराश्य येतं, अगदी आत्महत्येसारखं पाऊलही उचललं जातं.\"\n\nलोकांच्या प्रश्नांमुळे चीडचीड व्हायची\n\nएक होती राजकन्या संपल्यावर किरण जेव्हा साताऱ्याला आली, तेव्हा तिलाही लोकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं.\n\nकिरण ढाणे\n\n\"राजकन्या संपली आणि मी घरी परत आले. तेव्हा नातेवाईक किंवा आजूबाजूचे भेटायला येणारे लोक एकच प्रश्न विचारायचे...आता काय स... उर्वरित लेख लिहा:","targets":"च राहते.\n\nकिरण ढाणे\n\nएखादी मालिका संपणे हा एक भाग असतो आणि चांगलं चाललेलं काम सोडणं किंवा सुटणं हा दुसरा भाग. टीव्ही इंडस्ट्रीत हा प्रकार खूपदा पाहायला मिळतो. एखादं कॅरेक्टर मालिकेतून रातोरात गायब होतं किंवा रिप्लेस होतं. अशावेळी ती भूमिका करणाऱ्या कलाकाराच्या आयुष्यात अनिश्चिततेचाही काळ येतो.\n\nसेफ झोनमधून बाहेर पडणं अवघड\n\nकिरणनंही इंडस्ट्रीमधली ही अनिश्चितता पाहिली आहे. त्यावेळी तिची मानसिक अवस्था काय होती?\n\n\"लागिरं झालं जी ही सीरिअल सोडल्यानंतर मला बऱ्याच कमेंट अशा आल्या, की तू एक मोठं काम सोडतीयेस. तू या मालिकेची निगेटीव्ह लीड आहेस, तुझं कॅरेक्टर लोकांना आवडतंय, एक महत्त्वाचा ट्रॅक सुरू आहे, अशावेळी तू ही मालिका कशी सोडू शकतेस? सेफ झोनमधून बाहेर पडणं कठीण असतं. तुझं शूट साताऱ्यामध्येच सुरू आहे. ते काम सोडून तू बाहेर काम मिळवण्यासाठी धडपडणार का? इंडस्ट्रीमध्ये किती स्ट्रगल आहे, हे तुला माहितीये का? शिवाय तू प्रोजेक्ट सोडल्यानंतर लोक तुझ्याबद्दल निगेटीव्ह गोष्टी पसरवतील. हिने प्रोजेक्ट सोडला म्हणजे हिच्यात काहीतरी प्रॉब्लेम असेल किंवा हिने काहीतरी प्रॉब्लेम केला असेल, असं बोललं जाईल. पण मी त्याचा विचार नाही केला.\"\n\nकिरण ढाणे\n\nएका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली, घरामध्ये अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेली किरण ग्लॅमरच्या जगात टिकून राहण्यासाठी धडपडतीये. या प्रवासात ताण आहेत, मानसिकदृष्ट्या थकवणारे चढ-उतारही आहेत. पण त्यांना सामोरं जाण्याची तिची तयारी आहे. कारण तिच्यासाठी हा स्ट्रगल म्हणजे आयुष्यातली खूप मोठी समस्या नाहीये.\n\n\"बाहेर फिरतो, तेव्हा कळतं, की समाजात आपल्यापेक्षा मोठे प्रॉब्लेम असलेले लोक आहेत. ते त्या प्रॉब्लेमशी डील करू शकतात, तर आपण का नाही? त्यांच्याशी बोलल्यानंतर जाणवतं, की माझा प्रॉब्लेम एवढासा आहे. एवढ्याशा प्रॉब्लेमवर मी रडत बसले, तर मी आयुष्यात मोठ्या प्रॉब्लेमला कसं सामोरं जाणारं? कारण आयुष्यात पुढं जायचं असेल, तर प्रॉब्लेमला तर सामोरं जावंच लागणार? कारण जेवढा प्रॉब्लेम मोठे, तेवढं यश मोठं...\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... किंवा अपराधी वाटतं. \n\nमहिलांनी हस्तमैथुन करण्याचे फायदेही त्या विषद करतात. \"हस्तमैथुनामुळे वाईट काही होत नाही. उलट शरीरात मुड चांगला करणारी संप्रेरक स्रवतात. या संप्रेरकांमुळे तणाव कमी होतो आणि मासिक पाळीत होणारा त्रासही कमी होऊ शकतो. तुम्हाला लैंगिक आजार होत नाही, आणि महत्त्वाचं म्हणजे यात गरोदरपणाचा धोका नसतो.\"\n\nआणखीही फायदे आहेत. स्लीप मेडिसीन या वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार हस्तमैथुनामुळे restless leg syndrome (मज्जासंस्थेचा एक आजार ज्यामुळे सतत पाय हलवण्याची इच्छा ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"या नात्यातला बायका, सगळ्यांनी मला सांगितलं आहे की त्यांनी हस्तमैथुन कधी ना कधी ट्राय केलं आहे. पण त्याकडे बघायची समाजाची दृष्टी स्वच्छ नसल्याने त्यांना प्रचंड अपराधी वाटतं. मला समजत नाही यात अपराधी वाटण्यासारखं काय आहे? तुमचं डोकं दुखायला लागलं की तुम्ही डोकं चेपता ना? तितकंच हे नैसर्गिक आहे हे. तुम्हाला होणाऱ्या सेन्सेशन्स त्या त्या वेळी पूर्ण करणं या गैर काहीच नाही,\" असं त्या म्हणाल्या. \n\nपण समाजाने मात्र या नैसर्गिक गोष्टीचा अधिकार स्त्रियांना नाकारला आहे. आपल्या भाषेत हस्तमैथुनाच्या क्रियेला स्त्रियांच्या अनुषगांने शब्दच नाहीत. जे आहेत ते पुरुषांनी क्रिया करण्यावर आहेत. \"म्हणजे आपल्या एक कन्सेप्ट म्हणूनही स्त्रियांचं हस्तमैथुन मान्य नाही,\" असं त्या सांगतात. \n\nशर्मिला असो वा योजना, दोघींनाही यावर एकच उपाय दिसतो. \"स्त्रियांच्या मनातला अपराधीभाव आणि संकोच घालवण्यासाठी यावर खुलेपणाने चर्चा करणे. जेव्हा स्त्रिया यावर खुलेपणाने बोलून आपले अनुभव मांडायला लागतील, तेव्हाच समाजातून या गोष्टीला होणारा विरोध कमी कमी होत जाईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... किंवा लॅपटॉप जवळून पाहिल्यामुळे डोळ्यांवर तणाव येतो, डोळ्यांवर सूज येणे, जळजळ होणे, डोळे कोरडे होणं. या गोष्टींमुळे मुलांची दृष्टी अशक्त होऊ शकते आणि ज्यांना आधीपासूनच चष्मा आहे त्यांचा नंबर वाढू शकतो. \n\nडॉ. अनिता सांगतात की डोळ्यांबरोबरच पाठ आणि कंबरेची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी या गोष्टींवर लक्ष द्यावं. \n\nबसण्याची स्थिती- लॅपटॉप किंवा फोन लोळून वापरू नका. खुर्ची आणि टेबलचा वापर करा. लॅपटॉप आणि फोनची उंची डोळ्यांच्या समांतर असायला हवी.\n\n स्क्रीन 33 सेमी दूर असायला हवी. मोबाईल आणि ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"त की त्यांच्या मुलीने कुणाला न सांगताच लहान मुलांचे चॅनेल सबस्क्राइब केले आणि ती पाहू लागली. तसेच सतत हेडफोन लावून ते कार्यक्रम ऐकत असे. मग मी तिला स्पीकरवरच ऐक असा आग्रह केला. तिचं रूटीन बदललं. ती आता सायकलिंग आणि योगासनंही नियमित करत आहे. यामुळे आयुषीला खूप फायदा झाला. \n\nफोन आणि लॅपटॉपची सवय भविष्यात त्रासदायक ठरू शकते असं डॉ. पंकज कुमार यांना वाटतं. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा त्यांच्या या सवयी बदलण्यात खूप वेळ जाईल. हायपरअॅक्टिव्ह डिसॉर्डर, डिप्रेशन आणि सोशल अँग्झायटी असलेली मुलं स्क्रीनकडे आकर्षित होतात. \n\nया गोष्टींवर लक्ष ठेवावं असा सल्ला पंकज कुमार देतात. \n\nलहान मुलांचं आरोग्य आणि अभ्यासक्रम \n\nयावेळी शाळांसमोर दुहेरी आव्हान आहे. एकाबाजूने त्यांना त्यांचा अभ्यासक्रमही संपवायचा आहे आणि दुसरीकडे त्यांच्या आरोग्यावरही लक्ष ठेवायचं आहे. \n\nअशा वेळी सरकारने दिलेली नियमावली फायदेशीर ठरू शकते. \n\nदिल्लीच्या जहांगीरपूरच्या के ब्लॉकमध्ये असलेलं गवर्नमेंट गर्ल्स सीनियर सेकंडरी स्कूलच्या प्रमुख बेला जैन म्हणतात की स्क्रीनटाइम करण्याची दोन तीन कारणं होती. \n\nपहिलं कारण म्हणजे पालकांचे फोन येत असत आणि ते सांगत की मुलांचं लॅपटॉपवर बसणं वाढलं आहे आणि ते कुणासोबत मिसळत नाहीत. काही कुटुंबं अशी आहेत ज्यांच्याकडे एकच मोबाईल आणि शिकणारी मुलं जास्त आहे. क्लासेस कमी झाल्यावर सर्वांना संधी मिळेल. \n\nयामुळे शिक्षकांना देखील थोडीशी उसंत मिळेल. कारण सातत्याने ते देखील स्क्रीनवरच असत. आता वेळ अधिक मिळाल्यावर त्यांना अधिक विचार करता येईल. \n\nग्रेटर नोएडातील सर्वोत्तम इंटरनॅशल स्कूलच्या संचालक प्रिन्सिपल डॉ. प्रियंका मेहता सांगतात की या नियमावलीमुळे स्पष्टता आली आहे. \n\nअभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या आव्हानाबद्दल त्या सांगतात, सर्वांनी हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे की या कठीण काळात शिक्षण सुरू ठेवणं महत्त्वाचं आहे. अभ्यासक्रमातील महत्त्वपूर्ण गोष्टी सुटता कामा नयेत याची आम्ही काळजी घेत आहोत. \n\nआम्हाला हे देखील पाहावं लागत आहे की कोणत्या मुलाला काय शिकवायचं आहे आणि त्या मुलाचे पालक त्याला कोणत्या सुविधा देऊ शकतात. त्यांनी सांगितलं की सीबीएसई शाळेत पाचवी पर्यंतचा सिलॅबस आम्ही ठरवू शकतो. याबरोबरच हे देखील सांगितलं जात आहे की ऐच्छिक कॅलेंडरही फॉलो करा. \n\nनॅशनल करिकुलम फ्रेमवर्कमध्ये हे देखील सांगण्यात आलं आहे की कोणत्या वयापर्यंत मुलाला..."} {"inputs":"... किंवा श्वसनाचा त्रास होता. म्हणजेच ज्या महिलांना काही आजार आहेत त्यांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका अधिक आहे. \n\nकोणकोणते आजार मृत्यूची शक्यता वाढवतात? \n\nकोरोनामुळे जीव जाणाऱ्या सगळ्या लोकांचा जीव काही कोव्हिड-19मुळे, म्हणजे फुफ्फुसांच्या इन्फेक्शनमुळे जात नाही. सुरुवात तिथून होते आणि मग इतर गुंतागुंत वाढून जीव जातो, असंही होतं. त्यामुळे कोव्हिड-19च्या मृतांचा आकडा असं म्हणण्यापेक्षा कोव्हिड-संबंधित मृतांचा आकडा असं म्हणायला हवं, खरं तर. \n\nमहाराष्ट्रात दुसरा मृत्यू झालेली व्यक्ती ही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टिंग करताहेत. ज्यांच्यात लक्षणं दिसत नाहीत, तेही पॉझिटिव्ह असू शकतात. अशी माणसं एकूण आकड्यांत धरले जातात. त्यामुळे मृतांची टक्केवारी कमी वाटते. उलट भारतासारखा देश आहे, जिथे लाखो लोकांचं टेस्टिंग होत नाहीये. त्यामुळे लक्षणं दिसत नसलेल्या लोकांना मोजलं जाणार नाही. त्यामुळे एकूण कोरोना झालेल्या लोकांचं प्रमाण कमी भासेल आणि मृतांची टक्केवारी जास्त वाटेल. \n\n5. मृत्यूचं कारण - समजा एखादा कॅन्सर पेशंट आहे आणि त्याला कोव्हिड झाला. कोव्हिडमुळे त्याचा कॅन्सर बळावला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला तर मग तो कोव्हिडचा मृत्यू की कॅन्सरचा? वेगवेगळ्या देशात याबद्दल वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे आकडे वेगवेगळे येऊ शकतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... किंवा स्वातंत्र्याच्या अर्थविश्वाची जागा सामाजिक-आर्थिक अर्थविश्वाने घेतली. एका मर्यादेपर्यंत ही गोष्ट स्वाभाविक व समजून घेण्यासारखी आहे. पण ते न करता ही मंडळी अस्तित्वात असलेल्या चर्चाविश्वातील सोयीस्कर आणि फॅशनेबल स्थान पकडून कोणाला तरी लक्ष्य बनवतात. एकूण अकडेमिक्सची ज्ञानव्यवहाराची चिंता वाटते.\n\nस्वातंत्र्यलढा सुरू असताना, स्वातंत्र्यवाद्यांनी सुधारणावाद्यांवर टीका केली. प्रसंगी उपेक्षा करत. सुधारणेच्या चर्चाविश्वाचे सीमांतीकरण करायचा प्रयत्न केला, याबाबत शंका घेण्याचे कारण नाही. परंतु वर ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"सर्वेसर्वा नव्हते. (मालकीचा मुद्दा आणखी वेगळा.) वर्तमानपत्रे सुरू झाली स्वत: चिपळूणकरांसह आणखी काही मंडळी त्यात होती. आणि मुख्य म्हणजे पत्राचे धोरण व भूमिका सामूहिक निर्णयातून ठरत असे व ते टिळकांवरही बंधनकारक असे. \n\nलोणावळा इथे भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेतील टिळकांचे भाषण केसरीत छापले गेले नाही. ते टिळकांचे वैयक्तिक मत होते. पत्राच्या धोरणाशी विसंगत होते. अर्थात ते केसरी-मराठात छापून आले नाही तर अन्य वर्तमानपत्रात छापून आले. टिळकांसाठी ते पुरेसं होतं. \n\nते भाषण त्यांच्या वर्तमानपत्रातून छापून न आल्यामुळे फारतर त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप होणार होता. तो झाला व त्याने मिस्टर टिळक वेगळे आणि संपादक वेगळे असं म्हणून त्यांनी उत्तरंही दिली. टिळकांचे भाषण अस्पृश्यतेच्याविरुद्ध होते आणि त्यांचे मत सर्वांना ज्ञात झाले. अशा परिस्थितीत भाषणातील आशयाचे महत्त्व असायचे की ते केसरीत आले नाही याला महत्त्व असायचे हे विचारपूर्वक ठरवावे लागेल. \n\nराजकारणात टिळकांना साथ देणारे भारतातील प्रमुख अस्पृश्यतानिवारक विठ्ठल रामजी शिंदे एकत्र राजकारणासाठी आपले अस्पृश्यतानिवारणाचे कार्य सोडून टिळकांबरोबर पूर्णवेळ राजकारण करण्याच्या विचारात होते. पण स्वत: टिळकांनी यात मोडता घातला. तुमचे हे काम स्वराज्याइतकेच महत्त्वाचे आहे असेही ते म्हणाले. मुद्दा टिळकांचा बचाव किंवा समर्थन करण्याचा नसून टिळकांना समजून घेण्याचा आहे. त्यासाठी हे उदाहरण दिले. \n\nटिळक विरुद्ध रानडे ही मांडणी चुकीची\n\nन्या. रानडे यांना टिळकांच्या विरोधात उभे करणाऱ्या अभ्यासकांना हे ठाऊक नसते की जोतीराव फुले यांच्यासाठी रानड्यांची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची नव्हती. ती ब्राह्मणी होती. फुल्यांनी केवळ रानड्यांची शेती व शेतकरी यांच्याविषयीची भूमिका खोडून काढण्यासाठी 'इशारा' नावाची पुस्तिका प्रसूत केली. \n\nइतिहासामध्ये जेव्हा अशा प्रकारच्या विसंगती आढळतात तेव्हा तत्कालीन परिस्थितीचे तर्कशास्त्र तपासावे लागते. ते नीट करता आले तर असेही दिसते की व्यक्तीच्या वागण्यातील विसंगती ही परिस्थितीमधील विसंगती असते. तिच्यावर मात करणे शक्य नसेल तर तिचे प्रतिबिंब वागण्यात पडते. \n\nलोकमान्य टिळक\n\nभारतातील ब्रिटिश वसाहतवादाच्या राजवटीत येथील परिस्थिती विलक्षण व्यामिश्र, गुंतागुंतीची झाली. देशातील मध्ययुगीन, सामाजिक व आर्थिक व्यवस्था मुख्यत्वे जातिधिष्ठित होती. ब्रिटिश काळात ब्रिटिशांच्या..."} {"inputs":"... की शेतकरी त्यांचा शेतीमाल बाजारपेठांपर्यंत घेऊन जाऊ शकतील. आम्ही चर्चा करतो आहोत आणि मार्ग शोधायचा प्रयत्न करतो आहोत. पण कर्फ्यू मात्र राहणारच. मी तो पंजाबमध्ये असा लगेच उठवणार नाही. मी कोणतीही तारीख वा वेळ सांगू शकणार नाही. परिस्थिती कशी बदलते याकडे पहावं लागेल. जर ती नियंत्रणात येत असेल तर थोडी शिथिलता देता येईल. पण जर नियंत्रणात येत नसेल तर मात्र आहे ती स्थिती कायम ठेवावी लागेल.\"\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात 24 मार्चपासून लॉकडाऊन घोषित केल्यानंतर देशभरातली रेल्वे सेवाही थांबविण्यात आली... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... की, केवळ सहा टक्के असे शेतकरी आहेत. \n\nत्यामुळे मला असे वाटते की, पंजाब, हरियाणा येथील शेतकऱ्यांना दुसरी पीक पिकवण्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. पंजाबमध्ये भाताची लागवड इतकी वाढत आहे की पीक एमएसपीमध्ये विकले जाते. पण यामुळे तेथील पाण्याची पातळी बरीच कमी झाली आहे. ते पंजाबच्या हिताचे नाही. \n\nपण आजच्या दिवशी पंजाबमधील शेतकऱ्यांना खात्री नाही की इतर पिकांची लागवड झाली तर त्यांना बाजारात रास्त भाव मिळेल. त्यासाठी सरकारला शेतकऱ्यांचं मन वळवावं लागेल. यासाठी त्यांना नव्या योजना तयार कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. पण एक उपाय असा आहे जो शेतकरी आणि केंद्र सरकार दोघांचेही समाधान करू शकेल आणि वाद मिटेल असे त्यांना वाटते. \n\n\"आता दोन्ही बाजूच्या लोकांसाठी कृषी कायदा महत्त्वाचा प्रश्न बनला आहे आणि कायदा सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहे. \n\nआपण दिल्ली ठप्प करू आणि सरकारकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेऊ असं शेतकऱ्यांना वाटतं. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार कायदा मागे घेण्याच्या विचारात नाही असं दिसतं. \n\nकेंद्र सरकारने सुरुवातीला एक चूक केली. नवीन कृषी कायदा तयार करत असताना त्यांनी एक तरतूद अशी करणं गरजेचे होते ज्यानुसार, हा कायदा अधिसूचना आल्यावरच लागू केला जाईल. प्रत्येक राज्य आपल्या राज्यात अधिसूचना जारी करण्याची तारीख ठरवू शकते. आपल्या राज्यात हा कायदा कधी लागू करायचा आहे हा अधिकार राज्य सरकारकडे सोपवला असता तर यामुळे सर्व समस्या सुटल्या असत्या. \n\nपंजाब, हरियाणा व्यतिरिक्त इतर राज्यांत हा कायदा लागू झाल्यानंतर त्याठिकाणी शेतकऱ्यांना फायदा झाला असता हे पाहिल्यानंतर पंजाबच्या शेतकऱ्यांनी स्वत: हा कायदा लागू करण्यासाठी विचारणा केली असती. \n\nपंजाबच्या शेतकऱ्यांची परिस्थिती इतर राज्यातील शेतकऱ्यांपेक्षा वेगळी आहे. ही समस्या आहे. \n\nसरकार अजूनही कायद्यात अशी तरतूद करू शकते. त्यामुळे कायदा मागे न घेता कायद्याची अंमलबजावणीची कधी आणि कशी करायची हे राज्य सरकारवर सोपवता येईल. \n\nपण आता विलंब झाला आहे. शेतकरी सहमत होतील असं मला वाटत नाही, पण हा मधला मार्ग आहे. असे केल्याने केंद्र सरकारचेही नुकसान होणार नाही. केंद्र सरकार ज्या कृषी सुधारणांबद्दल बोलत आहे त्या कृषी सुधारणांची पूर्तताही केली जाईल.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"... की, लोकांना आपल्या भाषणानं मंत्रमुग्ध करणारे वाजपेयी आपल्या खाजगी आयुष्यात अतिशय अंतर्मुख आणि लाजाळू होते. \n\nत्यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा सांगतात की, जर चार पाच लोक त्यांच्या आसपास गोळा झाले तर त्यांच्या तोंडून शब्द फुटायचा नाही. पण ते इतरांच्या गोष्टी अत्यंत बारकाईनं ऐकत आणि अतिशय विचारपूर्वक प्रतिक्रिया देत. \n\nमणिशंकर अय्यर आठवण सांगतात की, जेव्हा वाजपेयी पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तानला गेले तेव्हा सरकारी स्नेहभोजनाला त्यांनी अस्खलित उर्दूत भाषण केलं. पाकिस्तानचे परराष्ट्र म... उर्वरित लेख लिहा:","targets":"मी त्यांच्याबरोबर 1-फिरोजशाह रोडवर रहात होतो. ते बेंगळुरूहून दिल्लीला परत येत होते. मला त्यांना घ्यायला विमानतळावर जायचं होतं. जनसंघाचे एक नेते जे. पी. माथूर यांनी मला म्हटलं की, चला रीगलमध्ये इंगजी चित्रपट पाहू. छोटासाच पिक्चर आहे, लवकर संपेल, त्या दिवसांत बेंगळुरूहून येणाऱ्या विमानाला उशीर व्हायचा. मी माथूर यांच्याबरोबर पिक्चर बघायला गेलो.\"\n\nशिवकुमार आणि वाजपेयी\n\nशिवकुमार यांनी पुढे सांगितलं, \"त्या दिवशी नेमका पिक्चर लांबला आणि बेंगळुरूचं विमानसुद्धा वेळेवर उतरलं. मी जेव्हा विमानतळावर पोहोचलो तेव्हा कळलं की, विमान आधीच उतरलं आहे.\" \n\n\"घराची चावीसुद्धा माझ्याकडेच होती. मी आपला देवाची प्रार्थना करत 1-फिरोजशाह रोडला पोहोचलो. वाजपेयी आपली सुटकेस पकडून लॉनमध्ये फिरत होते. मला विचारलं कुठे गेला होता? मी बिचकत सांगितलं की, पिक्चर बघायला गेलो होतो. वाजपेयी हसत म्हणाले मला पण घेऊन जायला हवं होतं. उद्या जाऊ. ते माझ्यावर रागावू शकत होते. पण त्यांनी निष्काळजीपणाकडे हसून दुर्लक्ष केलं.\"\n\nवाजपेयींना खायला आणि स्वयंपाक करायला खूप आवडायचं. गोड पदार्थ त्यांना खूप आवडतात. रबडी, मालपुआ आणि खीर त्यांना खूप आवडते. आणीबाणीच्या वेळी जेव्हा ते अडवाणी, श्यामनंद मिश्र आणि मधू दंडवते यांच्यासाठी स्वत: जेवण बनवत. \n\nशक्ती सिन्हा सांगतात की, जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांना भेटायला येणाऱ्यांची रीघ असायची.\n\nशक्ती सिन्हा पुढे सांगतात, \"आलेल्या लोकांना रसगुल्ले, समोसे वगैरै दिले जायचे. जे पदार्थ आणून देत त्यांना आम्ही समोसे आणि रसगुल्ले हे पदार्थ त्यांच्यासमोर ठेवू नका असा स्पष्ट सूचना द्यायचो. सुरुवातीला ते शाकाहारी होते. मग ते मांसाहारसुद्धा करत. त्यांना चायनीज खायला खूप आवडतं. ते आपल्यासारखेच एक सामान्य व्यक्ती आहेत. मी तर सांगेन, ते संतपण नाहीत आणि सीनर म्हणजे पापी पण नाहीत. ते एक सामान्य आणि मृदू व्यक्ती आहेत.\"\n\nशेरशाह सुरी यांच्यानंतर अटल यांनी बनवले रस्ते\n\nअटलबिहारी वाजपेयी यांचे सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन, शिवमंगल सिंह सुमन आणि फैज अहमद फैज हे आवडते कवी आहेत. \n\nत्यांना शास्त्रीय संगीत अतिशय आवडायचं. भीमसेन जोशी, अमजद अली खाँ आणि कुमार गंधर्व यांना ऐकण्याची कोणतीही संधी ते सोडत नसत.\n\nकिंगशुक नाग मानतात की, वाजपेयींचा रस परराष्ट्र धोरणात असला तरी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात..."} {"inputs":"... कुटुंबियांनी केला आणि ATS ने अज्ञातांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला. दरम्यानच्या काळात स्फोटक आढळल्याचं प्रकरणं केंद्राने NIAकडे सोपवलं.\n\nमनसुखच्या मृत्यूशी वाझेंचा काय संबंध?\n\nस्कॉर्पिओच्या मागोमाग असणारी इनोव्हा कुठे गेली, याचा शोध घेतला जात होता. CCTV फुटेजमध्ये दिसलेला, अंबानींच्या घराबाहेर PPE सूटमध्ये वावरणारा इसम कोण, हाही प्रश्न होताच. या प्रकरणात सुरुवातीपासून सचिन वाझे यांचं नाव चर्चेत होतं. कारण स्फोटकं सापडली तेव्हा, घटनास्थळी पोहोचणाऱ्यांपैकी ते एक होते. NIA शनिवारी 13 मार्चच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो,\" असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं होतं. \n\nसचिन वाझेंचा सरकारशी काय संबंध?\n\nकोल्हापूरचे सचिन हिंदुराव वाझे 1990 मध्ये महाराष्ट्र पोलीस दलात PSI - पोलीस उपनिरीक्षक म्हणून दाखल झाले. मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर त्यांनी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या हाताखाली काम केलं. मुन्ना नेपालीच्या एन्काऊंटरमुळे ते चर्चेत आले आणि त्यांनी जवळपास 60 एन्काऊंटर्स केल्याचं सांगितलं जातं.\n\nडिसेंबर 2002 मध्ये मुंबई पोलीस घाटकोपर स्फोटाची चौकशी करत होते. पोलिसांनी चौकशीसाठी ख्वाजा यूनूस नावाच्या तरुणाला ताब्यात घेतलं होतं. पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान ख्वाजा यूनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांवर झाला. आणि मे 2004 मध्ये राज्य सरकारने सचिन वाझेंना पोलीस दलातून निलंबित केलं.\n\nदेवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत मनसुख यांना संरक्षण देण्याची मागणी केल्याच्या काही तासांनी मनसुख यांच्या मृत्यूची बातमी आली.\n\nसचिन वाझे यांनी 2008 मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश केला. पण ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते, असं शिवसेना नेते सांगतात.\n\nजून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंचं निलंबन मागे घेतलं आणि तब्बल 16 वर्षांनी वाझे पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत रुजू झाले.\n\nमहाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते. मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे ते प्रमुख होते.\n\nपण शिवसेनेसोबत त्यांचा भूतकाळ निगडीत असल्याने शिवसेना बॅकफुटवर असल्याचं, तर गृहखातं सध्या राष्ट्रवादीकडे असल्याने त्यांच्यावरही कठीण पाळी आल्याचं बोललं जातंय. जी माहिती फडणवीसांकडे होती, ती गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख यांच्याकडे नव्हती का, की ते अपुरे पडतायत अशी टीकाही सध्या सरकारवर करण्यात येतेय.\n\nतर होता या प्रकरणातला आतापर्यंतचा घटनाक्रम.\n\nमनसुख मृत्यू प्रकरणी विरोधकांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना धारेवर धरलं.\n\nमुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणाचा तपास NIA करतेय.\n\nतर मनसुख हिरेन..."} {"inputs":"... कृतीतून शिवसेना दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा आणि राम मंदिर या मुद्द्यांचा वापर होईल.\"\n\n\"मोदी सरकारच्या शपथविधीनंतर काही दिवसांतच सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'राम का काम करना है, राम का काम होकर ही रहेगा,' असं विधान केलं होतं. त्यामुळे आरएसएस राम मंदिराच्या मुद्द्यावर आक्रमक होणार हे लक्षात आल्यावर आपणही त्यात मागे नाही हे दाखवून देण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असेल,\" असं संदीप प्रधान यांनी सांगितलं. \n\nविधानसभा निवडणुकांवरही लक्ष \n\nमहाराष्ट्रात काही महिन्यांवर येऊन ठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगतात.\n\nप्रतिमा टिकवणं ही सेनेची गरज \n\n\"आता उद्धव ठाकरेंच्या आगामी अयोध्या दौऱ्याबद्दल बोलताना त्यांचा मागचा दौरा आणि त्यानंतरची राजकीय परिस्थिती विचारात घ्यायला हवी. हिंदुत्व, राम मंदिर तसंच इतर विषयांवरून भाजपवर टीका केल्यानंतर शिवसेनेनं भाजपसोबतच युती केली. या भूमिकेवरून शिवसेनेला खूप ट्रोल करण्यात आलं. राम मंदिराच्या प्रश्नाचं केवळ राजकारणच केलं का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेसही राम मंदिराचं काय? हे विचारलं जाऊ शकतं याची शिवसेनेला कल्पना आहे. आपण राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, हे दाखवून देणं ही शिवसेनेची गरज आहे आणि त्यादृष्टिनेच उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जात आहेत,\" असं निरंजन छानवाल पुढे सांगतात. \n\n\"उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्यामागे अजून एक कारण असल्याचंही त्यांनी सांगितलं. 18 खासदार असलेल्या शिवसेनेला केंद्रात केवळ एक मंत्रिपद मिळालं. नितीश कुमार यांच्या जेडीयुनं एका मंत्रिपदाचा प्रस्ताव धुडकावून कॅबिनेटमध्ये सहभागी होणं नाकारलं. या मुद्द्यावर शिवसेनेची जेडीयुशी तुलना झाली आणि त्यांच्यावर टीका केली गेली. त्यामुळे आपलं अस्तित्त्व जाणवून देत भाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेला राम मंदिर आणि अयोध्येचा मुद्दा हवा आहे.\" \n\nशिवसेनेकडून उपसभापती पदाची मागणी \n\nभाजपवर दबाव आणण्यासाठी शिवसेनेकडून अन्य मार्गांचाही अवलंब केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणजे शिवसेनेनं लोकसभेच्या उपसभापती पदासाठी मागणी केली आहे. \n\nयासंबंधी ANI शी बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं, की आम्ही उपसभापती पदाची मागणी करत नाहीये. तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे. शिवसेनेचे 18 खासदार आहेत. आम्ही एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहोत. त्यामुळे उपसभापती पद आम्हालाच मिळायला हवं. \n\n\"उपसभापतीपद बिजू जनता दलाला देण्याची चर्चा आहे. बीजेडीनं ओडिशामध्ये एनडीएविरोधात निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांना उपसभापतीपद देण्याऐवजी ते शिवसेनेला मिळावं,\" असं राऊत यांनी म्हटलं. \n\nशिवसेनेचा हिंदुत्वाचा अजेंडा आणि राम मंदिराचं दबाव तंत्र त्यांना विधानसभा निवडणुकीतही लोकसभेप्रमाणे घवघवीत यश मिळवून देणार का, हा प्रश्न आता औत्सुक्याचा ठरेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV..."} {"inputs":"... केजरीवाल नरेंद्र मोदी यांच्या राजकारणाचा पर्याय अजिबात असू शकत नाही. भाजपच्या धार्मिक आणि हिंदू बहुसंख्यकवादाच्या राजकारणाविरोधात उघडपणे बोलण्याचं धाडस अरविंद यांच्यात नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रचार मोहीम बघा. खरं तर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत मोदी समर्थक मतदारांना अडचण (uneasy) जाणवत नाही.\"\n\nप्रवीण झा पुढे सांगतात, \"दिल्लीने दिलेला निकाल मोदींच्या धार्मिक धोरणांविरोधात नाही. अरविंद केजरीवाल पहिले नेते होते ज्यांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं स्वागत... उर्वरित लेख लिहा:","targets":", आज देशाच्या लोकशाहीला केवळ वीज आणि पाणी हे प्रश्न भेडसावत आहेत का? मोदींचा विरोध करणारे केजरीवाल यांच्या विजयावर खुश होऊ शकतात. मात्र, हा विजय पुन्हा त्याच भीतीत बदलू नये.\"\n\nराहुल गांधी यांनी कलम 370, सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी यांचा संसदेपासून रस्त्यापर्यंत विरोध केला आहे. मात्र, काँग्रेसला दिल्लीत एकही जागा मिळाली नाही. इतकंच नाही तर त्यांचा व्होट शेअरही 2015च्या तुलनेत घसरला. ज्या ओखला विधानसभा क्षेत्रात CAAचा विरोध सुरू आहे तिथे काँग्रेस दुसऱ्या स्थानावरही नाही. मुस्लीम मतं निर्णायक असणाऱ्या मतदारसंघात ही परिस्थिती आहे. आम आदमी पक्षाचे अमानतुल्लाह खान 70 हजार मतांनी विजयी झाले. \n\nप्राध्यापक प्रवीण झा म्हणतात, \"दिल्लीचा जनादेश मोदींच्या धोरणाविरोधात असता तर काँग्रेसचा विजय झाला असता. आम आदमी पक्षाचा नव्हे. कारण मोदींच्या धोरणाचा उघडपणे विरोध राहुल गांधी यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल यांनी नव्हे.\" एका मोदीचा पराभव करण्यासाठी घाईघाईत दुसरा मोदी तयार होऊ नये, अशी भीतीही प्रा. प्रवीण झा व्यक्त करतात. \n\nते म्हणतात, \"मोदी आणि केजरीवाल यांच्या अनेक साम्यं आहेत. दोघांनाही पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेर विरोध सहन होत नाही. भाजपमध्ये मोदींना प्रश्न विचारणारा कुणी नाही. त्याचप्रमाणे आम आदमी पक्षातही केजरीवाल यांना प्रश्न विचारणारा कुणी नाही. दोघांचाही निवडणूक प्रचार व्यक्तीकेंद्रित असतो. दोघांसाठीही मंत्रिमंडळ आणि सभागृह यापेक्षाही वर त्यांचं मन आहे. आपण मोदींवर धर्मनिरपेक्षतेबाबत विश्वास ठेवू शकत नाही तर ते केजरीवाल यांच्या भरवशावरही सोडू शकत नाही.\"\n\n8 फेब्रुवारीला मतदानाला जाण्याआधी अरविंद केजरीवाल आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेण्यासाठी गेले तेव्हा त्यांचा तो व्हिडियो सोशल मीडियावर पोस्ट झाला. \n\nत्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला अहमदाबादला जातात तेव्हा ते दृश्यं टिव्हीवर लाईव्ह दाखवण्यात येतं. \n\nकेजरीवाल 7 फेब्रुवारी रोजी कॅनॉट प्लेसच्या हनुमान मंदिरात गेले आणि गेल्यानंतर लोकांना ट्वीट करून सांगितलं की त्यांची हनुमानजींसोबत बातचीत झाली आहे आणि हनुमानजी त्यांना म्हणाले की तू चांगलं काम करतो आहेस. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर..."} {"inputs":"... केलं. कारण त्यांचा थाट यामुळे लयाला गेल्याची भावना मनात घर करू लागली. एकप्रकारे त्यांच्या जुन्या जखमा नव्याने भळभळल्या आहेत.\n\nएखादा 'खालच्या जाती'चा माणूस जेव्हा त्यांची जमीन खरेदी करतो, किंवा OBC\/SC प्रवर्गातला अधिकारी त्यांच्यासमोर उभा ठाकतो किंवा या समाजातून येणारा एक जिल्हा न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती त्यांच्यासंदर्भात निर्णय देतो, तेव्हा त्यांचा अहंकार दुखावतो. \n\nआर्थिक उन्नतीचा स्रोत शिक्षण, सरकारी संस्था, बँकेत कर्ज यामध्ये आहे, हे आत त्यांच्या लक्षात येत आहे. त्यामुळे हे सगळं मिळवण्यासा... उर्वरित लेख लिहा:","targets":"नुसारच आरक्षण दिलं जात आहे. \n\n1978मध्ये मंडल कमिशनने मागासपणा निश्चित करण्यासाठी अकरा नवीन निकष पक्के केले. मंडल कमिशनच्या अहवालात तुम्ही याबाबत सविस्तर वाचू शकता. या आयोगाने मांडलेल्या निकषांनुसार सामाजिकदृष्ट्या मागास असणं, शारीरिक श्रमांवर उदरनिर्वाह अवलंबून असणं, कमी वयात लग्न होणं, कामात महिलांचा अधिक सहभाग, मुलांचं शाळेत न जाणं, शाळागळतीचं प्रमाण, दहावी पास लोकांची संख्या, कौटुंबिक संपत्ती, कच्चं किंवा पक्क्या स्वरूपाचं घर, घरापासून पिण्याच्या पाण्याचा स्रोतापर्यतचं अंतर, कर्जाचा बोजा, इत्यादी गोष्टी सामील आहेत. \n\nआरक्षणासंदर्भात विवादांचं स्वरूप काय? \n\nआरक्षणासंदर्भात विवादांमध्ये आकडेवारी आणि तथ्यांचा अभाव आहे. उदाहरणार्थ, मराठा समाजाचं म्हणणं आहे की ते शिक्षणक्षेत्रात मागास आहे. नोकऱ्यांमध्येही त्यांची संख्या मर्यादित आहे. व्यापार-उद्योगातही त्यांची संख्या नगण्य आहे.\n\nविरोधी वर्गाच्या म्हणण्यानुसार मराठा समाज आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे आणि म्हणून त्यांना आरक्षणाची गरज नाही. \n\n1931 नंतर देशातील जातींचा अभ्यास झालेला नाही. मराठ्यांच्या लोकसंख्येचा आकडा केवळ एक अंदाज आहे.\n\nकाका कालेलकर आणि मंडल कमिशन या दोन्ही आयोगांनी जनगणनेत जातीनिहाय मांडणीची शिफारस केली होती. 2011 ते 2015 दरम्यान आर्थिक-सामाजिक आणि जातीनिहाय जनगणना करण्यात आली. यासाठी 4,893 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र त्यातून जातीसंदर्भात एकही आकडेवारी स्पष्ट रूपात समोर येऊ शकली नाही. \n\nया कारणामुळे अनेक जाती योग्य तसंच गैरलागू कारणांसाठी आरक्षणाची मागणी करत आहेत. एखादा समाज\/जातीची माणसं मागासलेले आहेत, हे सांगण्यासाठी सरकारकडे ठोस आकडेवारी नाही.\n\nयामुळे ज्या जातीच्या माणसांमध्ये शक्ती आहे, ते आरक्षण घेत आहेत. जे शक्तिहीन आहेत ते आपली पत वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.\n\nहे विवाद मिटवण्यासाठी सरकार 2021 वर्षी होणारी जनगणना सगळ्या जातींशी निगडित सर्व आकडेवारी जमा करण्याचा प्रयत्न करणार का?\n\nOBCच्या आकडेवारीसंदर्भातला सरकारचा निर्णय निरर्थक आहे, कारण त्यातून अनेक जाती बाहेरच राहतील. याच जातीची माणसं आंदोलन मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत. \n\nआता जातींची आकडेवारी गोळा करण्याचं काम हाती घ्यायचं की वेगवेगळ्या जातींना आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त करायचं, हे सरकारने ठरवायचं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"... केली असून फक्त 'योग्य' व्हिसल ब्लोअरनाच संरक्षण देण्यात यावं असंही त्यांनी म्हटलंय. \n\nट्रंप यांनी म्हटलं, \"ही व्यक्ती कोण आहे हे देशाला समजणं गरजेचं आहे. कारण माझ्या मते ही व्यक्ती हेर आहे.\"\n\nआपल्याविरोधात सुरू असणारी चौकशी हा 'धोका' असून हा 'अमेरिकन लोकांवरचा अन्याय' असल्याचंही त्यांनी म्हटलंय. या तपासामध्ये काँग्रेसला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय आहे. \n\nकोणती गोष्ट देशद्रोह असल्याचं त्यांना वाटतं, असा प्रश्न रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने ट्रंप यांना विचारल्यावर ट्रंप यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलंय. \n\nट्रंप यांनी व्हिसलब्लोअरच्या विरोधात केलेलं वक्तव्य म्हणजे 'साक्षीदाराला स्पष्टपणे घाबरण्याचा प्रयत्न' असून 'हिंसेसाठीची चिथावणी' असल्याचंही त्यांनी म्हटलंय. \n\nव्हिसलब्लोअरने केलेली तक्रार आधीच समितीकडे आलेली होती या ट्रंप यांच्या आरोपाचं शिफ यांनी एका निवेदनाद्वारे खंडन केलंय. समितीला कोणत्याही व्हिसलब्लोअरची तक्रार आधी मिळाली नव्हती, आणि याविषयी आधी विचार करण्यात ला नसल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nमहाभियोगाची प्रक्रिया \n\nमहाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाला देशद्रोह, लाच आणि इतर गंभीर अपराधांबद्दल महाभियोगाला सामोरं जावं लागतं. \n\nमहाभियोगाची ही प्रक्रिया अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजपासून सुरू होते आणि ती मंजूर करण्यासाठी साधारण बहुमत गरजेचं असतं. \n\nसिनेटमध्ये यावर एक सुनावणी होते पण इथे महाभियोगाला मंजुरी देण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. \n\nअमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे हटवण्यात आलेलं नाही. आतापर्यंत फक्त दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाला सामोरं जावं लागलं आहे. \n\n1868मध्ये जॉन्सन यांच्या विरुद्ध महाभियोग आणण्यात आला होता. जॉन्सन यांचं प्रकरण बिल क्लिंटन यांच्या अगदी विरुद्ध होतं. केवळ एका मताने जॉन्सन यांच्यावरचा महाभियोग वाचला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... केली. महाराष्ट्राच्या, म्हणजेच तत्कालिन मुंबई इलाख्याच्या, इतर भागातही तो पसरु लागला. \n\nस्वच्छता, जंतूनाशक फवारणी असं काम महानगरांच्या प्रशासनानं सुरु केलं, पण थोडक्याच काळात हे प्रयत्न पुरेसे नाहीत हे स्पष्ट झालं. थोडक्याच कालावधीत प्लेगची साथ पुण्यात पसरली आणि मृतांची संख्या, बाधितांची संख्या झपाट्यानं वाढायला लागली. जानेवारी 1897 पर्यंत पुण्यात प्लेगचा कहर सुरु झाला. \n\nरोजचा मृतांचा आकडा तोपर्यंत शेकड्यापर्यंत पोहोचू लागला. सरकारला हे कळून चुकलं की नवा कायदा हवा आणि त्याची अंमलबजावणीही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाझडती सुरु झाली. \n\nरँडने जूनदरम्यान पुण्याच्या प्लेगविषयक स्थितीचा आणि उपाययोजनांचा अहवाल तयार केला होता. तो ऑगस्ट महिन्यात सादर करायचा होता. पण त्यापूर्वीच त्याची हत्या झाली, पण हा अहवाल त्याच्या उत्तराधिका-याने सादर केला. त्यात रँडने प्लेग नियंत्रणासाठी लष्कराच्या आवश्यकतेबद्दल लिहिलं आहे. \n\nहॉंगकॉंगमध्ये केलेल्या अशा उपायांचा उल्लेख करत हा रिपोर्ट प्लेगच्या रुग्णांच्या शोधासाठी लष्कर वापरण्याची आवश्यकता स्पष्ट करतो. त्यानुसार पुण्यात जवानांच्या मदतीनं प्लेगचे रुग्ण शोधण्याची मोहीम सुरु झाली. त्यावेळेस असलेल्या परिस्थितीच्या नोंदीनुसार सुरुवातीला पुण्यातील नागरिकांनी, जे अगोदरच प्लेगच्या विळख्यानं भयभीत होते, सरकारनं सुरु केलेल्या उपाययोजनांना प्रतिसाद दिला. पण नंतर अंमलबजावणी जसजशी कडक झाली तसतसा उपाययोजना जाचाकडे जाऊ लागल्या. \n\nदिवसाच्या कोणत्याही वेळेत सैनिक घरात शिरतात, मालमत्तेची नासधूस करतात, संसर्गाचा संशय असेल तर वस्तू जाळणं वा घरं पाडणं असंही घडतं, भररस्त्यात तपासणी होऊ लागली, पुरुष-स्त्री असा भेद तपासणीदरम्यान राहिला नाही अशा अनेक प्रकारच्या तक्रारी सुरु झाल्या. \n\nकर्मठ विचारांचाही प्रभाव असलेल्या पुण्यात त्याला विरोध होऊ लागला. धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत अशी ओरड सुरु झाली. तपासणीसाठी देवघरांमध्ये जाणं, स्त्रियांशी असभ्य वागणं अशा तक्रारी होऊन प्रकरण संवेदनशील बनलं. साथीच्या नियंत्रणासाठी जे करणं आवश्यक आहे असं सरकारला वाटत होतं तर रोगापेक्षा इलाज भयंकर होतो आहे असं लोकांचं म्हणणं होतं. \n\nटिळकांची भूमिका आणि असंतोषाला वाचा \n\nलोकमान्य टिळकांचं वास्तव्य पुण्यात होतं आणि राजकारणतला, समाजकारणातला त्यांच्या प्रभाव सर्वाधिक होता. त्यांचं कॉंग्रेसमधलं, महाराष्ट्रातलं नेतृत्व एव्हाना प्रस्थापित झालं होतं. \n\n 'केसरी', 'मराठा' वृत्तपत्रं यांच्या हाताशी होती. सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे त्यांनी लोकसोहळे केले होते. प्लेगची साथ सुरु झाल्यावर उपाययोजनांना टिळकांनी पाठिंबा दिला. प्लेगचे रुग्ण आणि इतर यांना वेगवेगळं करणं आवश्यक आहे हे त्यांना समजलं होतं आणि त्याविषयी प्रबोधनही केलं असं दिसतं. ' \n\nअक्षरनामा'च्या 'संकीर्ण पुनर्वाचन' मध्ये श्री. ना. बनहट्टी यांच्या 'टिळक आणि आगरकर' या पुस्तकात त्यांनी टिळकांच्या भूमिकेविषयी जे लिहिलं ते प्रकाशित केलं आहे. \n\n \"टिळक एकसारखे कार्यमग्न होते...."} {"inputs":"... केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सध्या सातारा जिल्ह्यात मजबूत स्थितीत आहे.\n\n\"सातारा मतदारसंघात शरद पवार हे उदयनराजे यांनाच उमेदवारी देणार असं वाटतंय. पहील्या टर्म वेळी उदयनराजे भोसले याना उमेदवारी देण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आग्रह होता. मात्र नंतर पक्षविरोधी वक्तव्य, विरोधी भूमिका यामुळे गेल्या टर्मला उदयनराजे यांना विरोध सुरू झाला. पण तरीही पक्ष आदेश म्हणून उदयनराजे यांना निवडून आणण्यासाठी पक्षानं पूर्ण क्षमतेनं काम केलं. पण यावेळची परिस्थिती बदलली आहे.\"\n\nसाताऱ्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा काढणार हाच कळीचा मुद्दा ठरणार आहे.\" \n\nकाय आहे साताऱ्याच्या राजेंचा वाद?\n\nउदयनराजेंच्या विरोधात उघडपणे बोलत आहेत ते शिवेंद्रराजे. या दोन कुटुंबांमध्ये गेल्या पिढीपासून संघर्ष सुरु आहे. उदयनराजेंचे वडील प्रतापसिंहराजे आणि शिवेंद्रराजेंचे वडील अभयसिंहराजे हे दोघे सख्खे भाऊ. \n\nअभयसिंहराजे आणि उदयनराजेंच्या मातोश्री राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यातला मालमत्तेचा वाद कोर्टात पोहचला आणि तिथून संघर्ष वाढत गेला. राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक रिंगणात ते एकमेकांसमोर उभे ठाकले. हाच संघर्ष पुढच्या पिढीतही कायम राहिला. \n\nमध्यंतरी दोघांमध्ये दिलजमाई झाली, पण सातारा शहराच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत पुन्हा वाद विकोपाला गेला. गणपती विसर्जन मिरवणुकीवरून तर दोघांमध्ये टोकाचा वाद झाला. विसर्जन कुठे करायचे आणि डॉल्बी वाजणार का यावरून हा वाद झाला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... केले असेल.\n\n'भारतीय लष्कराने लाहोरच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली'\n\nअयुब यांच्यावर पुस्तक लिहिणारे अल्ताफ गौहर लिहितात, \"दिल्लीतील पाकिस्तानचे उच्चायुक्त अर्शद हुसेन यांनी तुर्कस्तानच्या दूतावासामार्फत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला एक कोड मेसेज पाठवला की, भारत 6 सप्टेंबरला पाकिस्तानवर हल्ला करणार आहे. नियमानुसार, परदेशातील राजदूतांकडून आलेला प्रत्येक कोड संदेश राष्ट्राध्यक्षांना दाखवावा लागतो. पण तो संदेश अयुब यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला नाही. हे उघड झालं की परराष्ट्र सचिव अजीज अहमद या... उर्वरित लेख लिहा:","targets":"उद्या देशातील जनतेला एका वेळचं जेवण करू नका असं आवाहन करणार आहे. माझी मुलं उपाशी राहू शकतात की नाही हे मला पाहायचं आहे. आपण एक वेळच्या अन्नाशिवाय राहू शकतो हे त्यांनी आपल्या घरात पाहिलं आणि नंतर त्यांनी देशातील जनतेला आवाहन केलं.\"\n\nपाकिस्तानसोबत युद्ध करण्यासाठी भारताने किती हत्यारं वापरली?\n\nकच्छ ते ताश्कंद पुस्तक लिहिणारे फारूख बाजवा यांच्यानुसार, भारत सरकारच्या काही विभागांनी चांगलं काम केलं तर काहींनी ठिकठाक. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालय चांगल्या पद्धतीने चालवलं गेलं, पण दोन्ही विभागांनी असामान्य काम केलं असं म्हटलं तर चुकीचं ठरेल.\n\nभारतीय परराष्ट्र मंत्रालयावर टीका करण्यात आली. या युद्धादरम्यान जगातील फार कमी देशांनी उघडपणे भारताला पाठिंबा दिला. यामुळे परराष्ट्र मंत्रालयावर प्रामुख्याने टीका झाली.\n\nलष्करावर भाष्य करणाऱ्या अभ्यासकांनीही भारताच्या धोरणांवर टीका केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पूर्व पाकिस्तानवर हल्ला करून भारत पाकिस्तानवर अधिक दबाव टाकू शकत होता, पण कदाचित त्या भागात दबाव टाकला तर चीन सहभाही होईल या भीतीने भारतानं असं केलं नाही.\n\nयुद्धाच्या शेवटच्या टप्प्यात युद्ध थांबवण्याचा दबाव होता. त्यावेळी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी लष्करप्रमुख जनरल चौधरी यांना विचारलं की युद्ध चालू ठेवण्यात भारताचा फायदा आहे का? त्यांनी युद्ध थांबवण्याचा सल्ला दिला. पण तोपर्यंत भारताने केवळ 14 ट्क्केच शस्त्रास्त्र वापरली होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... केवळ 10 ते 15 टक्के रोजगार आहे.\" \n\n\"सप्टेंबर 2017 पासून नोव्हेंबर 2018 पर्यंत 1 कोटी 80 लाख लोकांनी पहिल्यांदाच पीएफमध्ये पैसे टाकले. यात 60 टक्क्यांहून अधिक लोकांचं वय 28 वर्षांहून कमी. हे विना रोजगार शक्य झालं का? 2014 मध्ये देशात 65 लाख लोक नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये (NPS) रजिस्टर्ड होते. गेल्या वर्षी ही संख्या 1 कोटी 20 लाख झाली.\" असा दावा मोदींनी केला. \n\n\"असंघटित क्षेत्राचा विचार करताना आपण आधी ट्रान्सपोर्ट क्षेत्राचा विचार करू. गेल्या चार वर्षांत जवळपास 36 लाख ट्रक किंवा कमर्शियल वाहनांची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनाच त्याचा लाभ मिळाला. तुम्ही दहा दिवसांत कर्जमाफीची भाषा करता, पण राजस्थान-छत्तीसगढमध्ये अजून कागदपत्रंही तयार नाहीत. \n\nआम्ही मत्स्यपालन, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना आणल्या. \n\nतुम्ही प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडलीत. मला त्या पूर्ण करण्यातच वेळ घालवावा लागत आहे. \n\nमहागाईशी तुमचं अतूट नातं \n\nया सभागृहात महागाईवरही चर्चा झाली. त्यात काहीच तथ्य नाही. महागाईवर दोन गाणी प्रसिद्ध आहेत-बाकी जो बचा महंगाई मार गई आणि महंगाई डायन खाये जात है. पहिल्या गाण्याच्या वेळेस इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि दुसऱ्या गाण्याच्या वेळेस रिमोट कंट्रोलवालं सरकार. महागाईशी तुमचं नातं अतूट आहे. तुमच्या काळात प्रत्येक वेळेस महागाई वाढली. गेल्या 55 वर्षांत महागाईचा दर 4 टक्क्यांच्या घरात आहे. \n\nजीएसटीनंतर जीवनावश्यक वस्तूंवरचा कर आम्ही हटवला. तुम्ही दूधावरही कर घेत होता. आज 99 टक्के सामान 18 टक्के कर मर्यादेच्या खाली आहे. शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 15 टक्क्यांवरून 11 टक्के केला. गृहकर्जातही आम्ही दिलासा दिला. \n\nएलईडी बल्ब युपीएच्या काळात तीनशे-चारशे रुपयांना मिळायचा. आमच्या काळात केवळ 50-60 रुपयांत मिळतो. त्यामुळे वीज बिलात 50 हजार कोटी रुपयांची घट झाली. देशातील मध्यमवर्गाला यामुळे दिलासा मिळाला. \n\nआम्ही स्टेंट स्वस्त केला. डायलिसिस आता मोफत होतं. 5 हजारांहून अधिक जनऔषधी केंद्र आम्ही सुरू केली आहेत. त्यामुळं 100 रुपयांचं औषध केवळ 30 रुपयांत मिळतं. \n\nआयुष्यमान भारत योजना सुरु होऊन 100 दिवस झाले असतील, पण दररोज पंधरा हजारांहून अधिक गरीब लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. 11 लाख गरीबांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे. \n\nभ्रष्टाचाराविरुद्ध लढत असल्यानं विरोधकांना धास्ती \n\nकाळा पैसा, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे हात मात्र कोठे ना कोठे तरी अडकलेले आहेत. आमच्याकडे असं काही बॅगेज नाही. कोणाच्या उपकारावर आम्ही जगत नाही. त्यामुळंच बेनामी संपत्तीसाठी आम्ही कायदा केला. याचाच त्रास होत आहे. कुठे, किती आणि कशापद्धतीनं प्रॉपर्टी बाहेर येतीये, हे सगळ्यांनाच दिसतंय. \n\nआम्ही भ्रष्टाचार विरोधाच्या संकल्पात मागं हटणार नाही. आव्हान खूप आहेत. पण आमचा निश्चय पक्का आहे. \n\nपरदेशातून निधी घेणाऱ्या संस्थांच्या कारभारावर आम्ही नियंत्रण आणलं. आम्ही देशातील विविध संस्थांना चिठ्ठी पाठवली. विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब मागितला. धाड..."} {"inputs":"... कोणत्याही डॉक्टरला गोळ्या घेण्याआधी विचारत नाहीत. \"या गोळ्या मेडिकल स्टोअरमध्ये सहज मिळतात. बायका त्यांच्या मनाने त्या गोळ्या घेतच राहतात.\" \n\nकोणत्याही गोळ्या देण्याआधी पेशंटची हिस्ट्री महत्त्वाची असते. बाईला जर व्हर्टिगोचा, मायग्रेनचा त्रास असेल, आधी कधी स्ट्रोक येऊन गेला असेल, हाय किंवा लो ब्लडप्रेशर असेल, तिचं वजन जास्त असेल तर या गोळ्यांचा त्या बाईला जास्त त्रास होऊ शकतो.\n\nमहिला खेळांडूंना याचा त्रास होत नाही का?\n\nस्पर्धांदरम्यान अनेक महिला खेळाडू पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतात. त्यांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी. \n\n\"पूर्वीच्या काळी महिलांना आराम मिळावा आणि स्वच्छता पाळली जावी म्हणून महिलांना बाजूला बसायची पद्धत होती. पण आता त्याची गरज नाही. समजा घरात एकटीच बाई असेल आणि तिची पाळी आली तर तिने नैवेद्याचा स्वयंपाक करू नये का? जरूर करावा.\"\n\n\"तसंही आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा त्यावर तुळशीपत्र किंवा दुर्वा ठेवतो, म्हणजेच ते पवित्र करून देवाला अर्पण करतो. मग पाळीतही नैवेद्य केला तरी हरकत नाही. पूजा करायलाही हरकत नाही.\"\n\nमहिला जर गोळ्या घेऊन पाळी लांबवत असतील तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. एक लक्षात घ्यायला हवं की, देव रागवत नाही, शासन करत नाही, तो क्षमाशील आहे. त्यामुळे देव कोपेल असं सांगत धर्ममार्तंड जी भीती लोकांना घालतात, त्या भीतीपोटी लोकांनी, विशेषतः महिलांनी त्यांच्या आरोग्याचं नुकसान करू नये,\" असंही ते पुढे सांगतात. \n\nमी गोळ्या घेते पण मला त्रास झालेला नाही\n\nएक खाजगी कंपनीत उच्चपदावर काम करणारी मेघा सांगते की तिने घरच्या अशा कार्यांच्या वेळेस या गोळ्या घेतल्या, पण तिला काही साईड इफेक्ट जाणवलेला नाही. \n\n\"पाळीत पूजा नको असल्या गोष्टी मी मानत नाही पण माझ्या सासूबाई फार मानतात. त्यांच्या समाधानासाठी मी गोळ्या घेते. मध्यंतरी आम्ही आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला गेलो होतो. त्यावेळेस सासूबाईंच्या सांगण्यावरून मी गोळ्या घेतल्या. मला काही त्रास झालेला नाही.\"\n\nया गोळ्यांचे साईड इफेक्ट होतात की नाही यावरून तज्ज्ञांमध्ये मतंमतांतरं असली तरी फक्त जुनाट, कुप्रथांसाठी महिला त्यांच्या आरोग्याला असणारा संभाव्य धोका पत्करणार आहेत का हा प्रश्न आहेच. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... कोव्हिड टेस्ट झाली नव्हती, त्या माणसासोबत प्रवास करायला लावला, असाही आरोप माझ्यावर केला गेला होता. पण माझ्या सगळ्या टेस्ट केल्या गेल्या होत्या. \n\nआमच्या सेटवर सप्टेंबर महिन्यात 25-26 जण कोव्हिड पॉझिटिव्ह आले होते. आमची सीरिअल नवीन सुरू झाली होती आणि बँक एपिसोड नव्हते. म्हणून मग असं ठरवलं की जे निगेटिव्ह आले आहेत, त्यांनी मुंबईला जाऊन शूटिंग करावं. \n\nप्रॉडक्शननं त्यासाठी गाडीचीही सोय केली होती. 21 तारखेपासून शूटिंग होतं. आम्ही 20 तारखेला संध्याकाळी निघणार होतो. जिथं आमचं शूटिंग सुरू होतं तिथे मी... उर्वरित लेख लिहा:","targets":"माझ्या घरीही दोन-तीन कॉल केले गेले. माझे आईवडील मुंबईला आहेत. त्यांना 'तुमच्या मुलाला माफी मागायला सांगा, नाही तर आम्ही काहीतरी करू' असं बोललं गेलं. सगळं टेन्शनचं वातावरण होतं. \n\nया सगळ्या पार्श्वभूमीवर आपली बाजू कोणत्यातरी अशा व्यक्तीसमोर मांडणं गरजेचं होतं ज्याचं साताऱ्यामध्ये प्रस्थ असेल. आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, महाराजांचं असं खूप मोठं प्रस्थ आहे, आणि ते अगदी अचूक न्याय करतात, म्हणून त्यांच्या कानावर ही गोष्ट घालणं महत्त्वाचं होतं. हे कॉल बंद होण्यासाठी आम्ही पोलिसांनाही बोलावलं होतं आणि अशा धमक्या येत असल्याचं त्यांनाही सांगितलं होतं. \n\nहे सगळं अख्ख्या युनिटसाठी डिप्रेसिंग होतं, कोणाचंच कामात लक्ष लागत नव्हतं. सतत डोक्यात तेच चालू असतं. त्यामुळे खूप मोठ्या हुद्द्यावर असलेल्या आणि सारासार पाहू शकेल अशा एखाद्या व्यक्तीच्या कानावर ही गोष्ट घालणं गरजेचं होतं. शिवाय, त्यांनी स्वतः अलकाताईंना निमंत्रित केलं होतं, शूटिंग चालू असताना एकदा ते आमच्या सेटवरही येऊन गेले होते. त्यामुळे त्यांचे खूप चांगले, घरगुती संबंध आहेत. तर, अलकाताई त्यांना भेटल्या. एक बहीण भावाला भेटायला जाऊ शकते की.\n\nनक्कीच जाऊ शकते. यात काहीच गैर नाहीये. ते खासदारदेखील आहेत, भाजपचे खासदार आहेत. पण यात एक मुद्दा आहे- मला हा प्रश्न विचारायचा नव्हता, पण तुम्ही ज्या पद्धतीने उत्तर देताय, त्यामुळे मला हा प्रश्न विचारावा लागतोय. अलका कुबल त्यांना भेटायला गेल्या आणि भेटीचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. त्यासोबत त्यांनी असंही लिहिलं की, 'मी मराठा घराण्यात जन्मलेली महिला आहे.' हे सगळं मांडल्यानंतर याला राजकीय स्वरूप येणार नाही, असं तुम्हाला अजूनही वाटतं का?\n\nबरं झालं हा प्रश्न विचारलात तुम्ही. कदाचित माझ्याकडून हे स्किप झालं असतं. पण हा प्रश्न विचारल्याबद्दल थँक्स. त्याचं असं झालं की, 'इथे (मालिकांमध्ये) ब्राह्मण लोकांची लॉबी आहे आणि त्यांना माझी प्रगती न बघवल्यामुळे त्यांनी मला मालिकेतून काढलं', अशी काही वक्तव्यं एका वर्तमानपत्रामधून व वृत्तवाहिनीवरून आमच्या पाहण्यात आली. \n\nया पार्श्वभूमीवर स्वतःची बाजू मांडण्यासाठी अलकाताई म्हणाल्या की, त्या मराठा आहेत, त्यामुळे त्या असं का करतील? मी स्वतः हिंदू वंजारी आहे. मी ब्राह्मण नाहीये. सेटवरचे कितीतरी लोक कनिष्ठ जातींमधले आहेत, मराठा आहेत, सगळेच जण आहेत. अशी काही लॉबी असती, तर हा माझा चौथा..."} {"inputs":"... कोव्हिडच्या अनेक लक्षणांपैकी एक आहे. \n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या फुफ्फुसांमधला न्यूमोनिया\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ लिस्टरमधले प्राध्यापक आणि कोव्हिड-19 मधून बरे होणाऱ्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठीच्या PHOSP कोव्हिड प्रोजेक्टमध्ये चीफ इन्व्हेस्टिगेटर असणारे प्रा. क्रिस ब्राईटलिंग यांच्या मते ज्यांना न्यूमोनिया होतो त्यांच्या फुफ्फुसांवर परिणाम झाल्याने त्यांना जास्त त्रास होतो. \n\nकोरोना व्हायरसमुळे लाँग कोव्हिड कसा होतो?\n\nयाची अनेक कारणं असू शकतात. मात्र, कुठलंही एक निश्चित उत्तर अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"से प्रकार आढळून आले आहेत.\n\nबीबीसीशी बोलताना प्रा. स्ट्रेन म्हणाले, \"शरीरातील टिश्यूना ऑक्सिजन आणि पोषणद्रव्ये पुरवणाऱ्या लहान रक्तवाहिन्यांना येणारं अकाली वृद्धत्व, यावर मी काम करतोय.\"\n\nपण, 'लाँग कोव्हिड कशामुळे होतो, याचं उत्तर मिळत नाही तोवर त्यावर उपचार शोधणं कठीण' असल्याचंही ते म्हणतात.\n\nअसं होणं नेहमीपेक्षा वेगळं आहे का?\n\nसंसर्गजन्य आजारानंतर येणारा थकवा किंवा खोकला नवीन नाही. संसर्गजन्य असणाऱ्या अनेक आजारांमध्ये आजार होऊ गेल्यानंतरही बऱ्याच जणांना थकवा किंवा खोकल्याचा त्रास जाणवतो. \n\nग्लँड्युलर फिव्हर (Glandular Fever) म्हणजेच ग्रंथींच्या तापातून बरं झालेल्या दहापैकी एका व्यक्तीला अनेक महिने थकवा जाणवतो. इतकंच नाही फ्लूनंतर पार्किन्सन्स आजारातली काही लक्षणं विकसित होत असल्याचंही काही संशोधनांमध्ये आढळलं आहे. \n\nप्रा ब्राईटलिंग म्हणतात, \"कोव्हिडमध्ये अधिक दीर्घकाळ टिकणारी लक्षणं दिसत आहेत आणि दीर्घकाळ लक्षणं असणाऱ्यांची संख्याही खूप जास्त आहे.\"\n\nमात्र, इथेही एक लक्षात घेतलं पाहिजे की हा केवळ अंदाज आहे. किती जणांना कोव्हिडची लागण झाली, याची निश्चित आकडेवारी मिळत नाही तोवर त्यातल्या किती लोकांना लाँग कोव्हिडचा त्रास झाला, हे सांगता येणार नाही.\n\nप्रा ब्राईटलिंग म्हणतात, \"प्रत्येक व्यक्तीला या विषाणूचा संसर्ग होण्याची पद्धत वेगळी आहे आणि पेशींच्या कार्यावरही त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतो. या दोन्हीमुळे इतर संसर्गजन्य विषाणूंपेक्षा या विषाणू अधिक गंभीर संसर्ग होतो आणि लक्षणंही दीर्घकाळ टिकून राहतात.\"\n\nलाँग कोव्हिड पूर्णपणे बरा होऊ शकतो का?\n\nकाळानुसार लाँग कोव्हिड रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. \n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग पसरायला गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सुरुवात झाली. त्यामुळे या नवीन आजाराविषयीचा फारसा डेटा उपलब्ध नाही. \n\nप्रा. ब्राईटलिंग म्हणतात, \"रुग्णांवर किमान 25 महिने लक्ष ठेवावं, असा माझा सल्ला आहे. मला आशा आहे की वर्षभरापेक्षा जास्त काळ लक्षणं टिकणार नाहीत. मात्र, मी चूकही ठरू शकतो.\"\n\nरुग्ण आजारातून बरे होत असल्याचं दिसत असलं तरी त्यांना आयुष्यभर धोक्याचा सामना करावा लागू शकतो. \n\nज्यांना 'क्रोनिक फटिग सिंड्रोम'चा त्रास आहे त्यांना पुन्हा हा आजार होण्याची शक्यता आहे आणि भविष्यात होणारा संसर्ग अधिक गंभीर असण्याचीही शक्यता आहे. \n\nप्रा. स्ट्रेन म्हणतात, \"लाँग कोव्हिडचा पॅटर्न कोरोनाच्या इतर..."} {"inputs":"... कोस्टारिका आणि इक्वेडोर यांना मिळू शकणारा 65टक्के कॉर्पोरेट कर बुडला आहे. \n\nआशिया खंडातील परिस्थिती फारशी वेगळी नाही. यूएन युनिव्हर्सिटीच्या अहवालातील माहितीनुसार जपान, चीन आणि भारताचा एकत्रित बुडालेला कर 150 अब्ज डॉलर इतका आहे. \n\nलहान अर्थव्यवस्था असलेल्या देशांना याचा फटका बसला आहे. उदाहरणार्थ पाकिस्तानच्या एकूण जीडीपीच्या 5 टक्के एवढ्या कराचं नुकसान होत आहे. \n\nआपण काय करू शकतो? \n\n2009 मध्ये जगातील 20 मोठ्या अर्थव्यवस्थांनी लंडनमध्ये झालेल्या एका परिषदेत या टॅक्स हेवन्सवर बॅंकिंग व्यवस्थेतील ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांचाही टॅक्स हेवन्सशी संबंध आहे. \n\nलोक आणि कंपन्या कायद्यातील पळवाटांचा लाभ घेतात. व्यवस्थेमधील कमतरता आणि अस्पष्टता यांना कायद्यातील पळवाटा असं नाव दिलं गेलं आहे. \n\nफ्रेंच अर्थतज्ज्ञ गॅब्रिएल झुकमन यांनी टॅक्स हेवन्सवर पुस्तक लिहिलं आहे. 'द हिडन वेल्थ ऑफ नेशन्स' या नावाचं हे पुस्तक आहे. ले माँड या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं आहे की, आपण एक पळवाट शोधून काढेपर्यंत कंपन्यांनी 10 पळवाटा शोधलेल्या असतात. \n\nतिथे किती पैसा आहे?\n\nसंशोधक आणि कार्यकर्त्यांच्या संस्था असलेल्या द टॅक्स नेटवर्कनं केलेल्या अंदाजानुसार ऑफशोअर व्यवहारांमध्ये असलेली आणि कर न लागलेल्या संपत्तीचं मूल्य 21 ते 32 ट्रिलियन डॉलर इतक आहे. \n\nआणि इतकी प्रचंड रक्कम फक्त 1 कोटी लोकांकडून आली आहे. जगाच्या एकूण लोकसंख्येशी तुलना करता ही संख्या फक्त 2 टक्के आहे. \n\nपण, टॅक्स हेवन्सचा वापर कंपन्याकडूनही होतो. ओक्सफॅमनं केलेल्या दाव्यानुसार जगातील 200 सर्वांत श्रीमंत कंपन्यांमधील 10 पैकी 9 कंपन्यांचं अस्तित्व टॅक्स हेवन्समध्ये आहे. तसंच 2001 ते 2014 या कालावधीमध्ये या टॅक्स हेवन्समधील गुंतवणूक चौपट झाली आहे. \n\nयात अॅपलाचाही समावेश आहे. या कंपनीनं जर्सीमध्ये 250 अब्ज डॉलर गुंतवल्याचं पॅरडाईज पेपर्समधून पुढे आलं आहे. युरोपीयन युनियननं 14.5 अब्ज डॉलरचा भरणा करण्याचे आदेश दिलेल्या अॅपलनं काहीही चुकीचं केलं नसल्याचं म्हटलं आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... क्रूरता होती. विशेष म्हणजे हल्लेखोर मोकाट सुटले होते. \n\nप्रख्यात साहित्यिक कमलेश्वरांची औरंगाबादला भेट\n\nश्री साप्ताहिकाचे पंढरीनाथ सावंत आंदोलनाच्या तीव्रतेचा आणि हिंसाचाराचा वेध घेण्यासाठी मराठवाड्यात आले होते. प्रकाश शिरसाठ यांनी सावंत यांना मराठवाडाभर फिरवले. शिवाय होरपळलेल्या समाज मनावर फुंकर घालणे, त्यांना दिलासा देणे आवश्यक होते. त्या दिशेनेही पावले उचलली जात होती. \n\nविद्यापीठाची मुख्य इमारत\n\nप्रख्यात हिंदी लेखक विचारवंत कमलेश्वर औरंगाबाद येथे येऊन गेले. बाबा आढाव, बाबा दळवी, बापूराव जगता... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामं सोडलीच होती आता हिंदू धर्मही सोडला. \n\nकालपर्यंत खाली मान घालून चालणारा, 'जी मालक' म्हणत कायम कमरेत वाकलेला दलित माणूस ताठ मानेने वावरू लागला. दलितांचे असं 'पायरी सोडून' वागणं अनेक सवर्णांच्या डोळ्यांत खुपू लागलं होतं. दलितांचा स्वाभिमान अनेकांना मुजोरपणा वाटत होता. \n\nशिवाय कामधंद्याला शहरात गेलेली ही मंडळी सणासुदीला नवेकोरे अंगभर कपडे घालून टेचीत गावात यायची. गाठीला पैसा अडका असायचा बायकांच्या अंगावर नवं लुगडं, एखाद दुसरा दागिणाही दिसायला लागला होता. त्यांच्याकडं जे होतं ते त्यांच्या कष्टाचेच, घाम गाळून कमावलेले होते. तरीही इतरांना ते बघवत नव्हतं. या ना त्या कारणानं काही सवर्णांच्या मनात दलितांविषयीची असूया वाढत गेली. हा सगळा राग नामांतर आंदोलनात उफाळून आला. \n\nनामांतर विरोधकांनी केवळ दलितांवरच आपला राग काढला नाही तर सरकारी मालमत्तांवरही हल्ले चढवले. यावेळी झालेल्या हिंसाचाराचा तपशील सरकार दरबारी उपलब्ध आहे. एवढं मात्र खरं या आंदोलनात लागलेला आगडोंब विझायला दीड-दोन वर्षं लागली. पोळलेली मनं तर अजूनही शांत झाली नाहीत. समाज मनातली दुहीची दरी अजूनही मिटलेली नाही. \n\nनामांतर लढ्याचं स्मरण कशासाठी? \n\nआता तर थोर पुरुष आणि संतांची समाजनिहाय वाटणी सुरू झाली आहे. 'तुझा नेता थोर की माझा नेता थोर' या वादातून तरुणांना भडकवले जात आहे. त्यामुळे सद्सद्विवेकबुद्धी हरवून, जातीचा टिळा लावून माथेफिरूंसारखे हे तरुण वागतात. हा लढा लढला गेला. लढणारे लढले. मरणारे गेले. मात्र या लढ्याची झळ पोहोचलेली हजारो माणसं आजही जिवंत आहेत. \n\nत्यांनी जे भोगले त्यांच्या जाणिवा, त्यांचे दु:ख आजच्या पिढीपर्यंत किती झिरपत आले, हे सांगता येणार नाही. कारण माणसांची संवेदनशीलता बोथट होत चालली आहे. 'ये तो चलतेही रहता है' अशी मानसिकता वाढत आहे. म्हणून नामांतरासारख्या लढ्याची ओळख नव्याने करून देण्याची गरज आहे. तरच इतिहास बिघडवणे वा बदलण्याचे मनसुबे उधळून टाकता येतील. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... खडक आणि वालुकाष्माची महत्त्वाची भूमिका असते. त्या काळातील घटनांचा परिणाम त्या वेळेतील खडकांवर होतो. त्याचे पुरावे सापडणं आवश्यक आहे. ते मिळाली की तो कालखंड निश्चित केला जातो. \n\nयाचं सोपं उदाहरण म्हणजे क्रेटाशिअस आणि पॅलेओजिन या कालखंडातील फरक. या फरकाला गोल्डन स्पाइक असं म्हटलं जातं. हा कालखंड वेगळा आहे याचं निदर्शक म्हणजे इरिडिअम या तत्त्वाचे त्या काळातील वालुकाष्मात आढळलेले नमुने.\n\n6.6 कोटी वर्षांपूर्वी एक लघुग्रह पृथ्वीवर आदळला आणि त्यानंतर डायनासोर नष्ट झाले. त्यावेळी इरिडियम हे तत्त्व पृथ्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या घटना खरोखरच जगाला प्रभावित करतील इतक्या मोठ्या स्वरुपाच्या होत्या का? भूगर्भशास्त्रीय कालगणनेनुसार पृथ्वीवर मानवाचा प्रभाव कोणत्या काळात कसा होता यावर सध्या वादविवाद सुरू आहेत, त्याच काळात या नव्या कालखंडाला मान्यता देण्याबाबत त्या वैज्ञानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. \n\nहोलोसिन या कालखंडालाच अॅंथ्रोपोसिन म्हणणाऱ्यांचा एक गट आहे. कालखंडामध्येच मानवी हालचालीमुळे हवामानावर आणि जगावर परिणाम होण्यास सुरुवात झाली त्यामुळे या कालखंडाला अॅंथ्रोपोसिन हे नाव उचित आहे, असं त्यांना वाटतं. याबाबत संशोधन सुरू आहे. \n\n\"एक प्रबंध प्रकाशित झाल्यानंतर आणि सध्या विविध समित्या याबाबत संशोधन करत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी अचानकपणे मेघालयन कालखंडाची घोषणा केली आणि त्यांनी कागदावरच्या आकृती दाखवली. आपण नव्या कालखंडात आलो. कुणाला माहीत आहे? आपल्याकडे आता बऱ्याच नव्या व्याख्या आहेत ज्या अॅंथ्रोपोसिन वर्किंग ग्रुप आणि वैज्ञानिकांच्या ज्या मान्यता आहेत त्यांना आव्हान देऊ शकतील. गेल्या 10,000 वर्षांपूर्वीच महत्त्वपूर्ण बदल घडलं आहेत, असं ज्या वैज्ञानिकांना वाटतं त्यांच्या धारणांनाच हे आव्हान असेल, असं युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन येथील भूगोलाचे प्राध्यापक मार्क मासलिन यांना वाटतं. \n\nपण प्रा. वॉकर यांचं मत काहीसं भिन्न आहे. त्यांना दोन भिन्न विचारधारेच्या वैज्ञानिकांमध्ये काही मतभेद आहेत, असं वाटत नाही. ते म्हणतात, \"मला तर दोन गटांत काही संघर्ष असल्याचं वाटत नाही. आता पाहा ना, जर आपण एका मोठ्या कालखंडाची विभागणी उपकालखंडात केली आणि भविष्यकाळात अॅंथ्रोपोसिन हे नाव देण्याची दोन्ही संकल्पना भिन्न आहेत.\"\n\nत्यांचं मत आहे, होलोसिनचं वर्गीकरण हे पूर्णतः भौतिक घटकांवर जसं की हवामान बदल आणि वातावरणातील बदल यांच्यावर अवलंबून आहे. तर अॅंथ्रोपोसिन हे भूगर्भशास्त्रीय कालगणनेमध्ये एक नवं एकक निर्माण केलं जाणार आहे. ज्यामध्ये मानवाच्या हालचालीमुळे जगावर काय परिणाम झाला याची तपासणी पुराव्याआधारे केली जाणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... खाणाखुणांच्या सहाय्यानं समोरच्यांना आपल्याला काय म्हणायचं आहे, हे समजावून दिलं. भाषेवाचून कधी अडलं नाही, असंही विष्णुदास आवर्जून सांगतो.\n\nदक्षिण अमेरिकेतल्या कृष्ण मंदिरात विष्णुदास!\n\nहा संपूर्ण प्रवासच विष्णुदाससाठी थरारक आहे. पण चीनमधले अनुभव जास्तच थरारक होते. एकदा तर कुठेच आसरा न मिळाल्यामुळे त्याला रेल्वे स्टेशनच्या परिसरातच झोपावं लागलं होतं. \n\nचीनमध्ये फेसबुक-ट्वीटरसारख्या प्रसारमाध्यमांवर बंदी असल्यानं त्याच्यासमोर मोठ्या अडचणी होत्या.\n\nतरीही तिथल्या स्थानिकांबरोबर राहून विष्णुदासनं चीन... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीची मोहीमही हाती घेतली. \n\nत्यानं प्रत्येक देशात, त्या देशामधल्या भारताच्या दुतावासात, इतर सरकारी कार्यालयांच्या आवारात एक झाड लावायला सुरुवात केली. त्या देशांमधल्या लोकांनीही विष्णुदासला पाठिंबा दिला. तिथल्या प्रसारमाध्यमांनीही भारतातल्या या अवलियाची दखल घेतली. \n\nदेशोदेशी किमान एक झाड लावण्याची मोहीम विष्णुदासने हाती घेतली आहे. पर्यावरण वाचवा, असा संदेशच तो या मोहिमेद्वारे देत आहे.\n\nआता विष्णुदास कोलंबियात पोहोचला आहे. पुढल्या प्रवासासाठी त्याला अमेरिका किंवा कॅनडा या दोनपैकी एका देशाचा व्हिसा मिळवणं गरजेचं आहे. \n\nहा व्हिसा मिळाला नाही, तर विष्णुदासची ही पृथ्वी-प्रदक्षिणा अर्धवट राहणार आहे. म्हणूनच त्यानं पुन्हा एकदा जगभरातल्या आपल्या मित्रांना मदतीचं आवाहन केलं आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... खान हे जंजिऱ्याचे नवाब होते.\n\nशलोम बापूजी यांचे कुटुंबीय\n\nतेल अविवमधील इतिहास अभ्यासक एलियाझ दांडेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"मुरुड-जंजिरा संस्थानात मुस्लीम आणि हिंदू दोन्ही धर्माचे लोक होते. या दोन्ही समुदायांना एखादी गोष्ट समजावून देण्यासाठी त्रयस्थ अशा ज्यू धर्माच्या शलोम यांचा उपयोग होई. दोन्ही धर्माचे लोक त्यांचं ऐकत. त्यांनी मुरुड-जंजिरा संस्थानात सामाजिक ऐक्य स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले.\"\n\nनवाबाने दिली स्मशानाला जागा\n\n1894 साली शलोम बापूजी यांच्या मिल्का या मुलीचं मुरुडमध्ये न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोजन ज्या पद्धतीने केलं ती पद्धत आजपर्यंत वापरली जात होती असं एलियाझ सांगतात. \n\nएलियाझ यांच्या पणजोबांचा दफनविधी याच स्मशानात झाला आहे. तर शलोम यांचा 1942 साली पुण्यात मृत्यू झाला. तिथंच त्यांना दफन करण्यात आलं. \n\nएलिझर दांडेकर, मुख्य जल अभियंता, मुरुड-जंजिरा संस्थान. सोबत त्यांचा मुलगा.\n\nजेकब बापूजी आणि हाईम शलोम\n\nशलोम यांचे भाऊ जेकब बापूजी औंध संस्थानाचे कारभारी म्हणून नेमले गेले. त्यांचा जन्म 1865 साली झाला. त्यांनाही खानबहादूर ही पदवी मिळाली होती. \n\nऔंधचे संस्थानिक भवानराव पंतप्रतिनिधी यांनी जेकब यांच्या कारभाराच्या कडू-गोड आठवणी लिहून ठेवल्या आहेत. त्या वाचण्यासारख्या आहेत. संस्थानिक आणि सरकारी नोकर यांचं नातं कसं असायचं हे त्यातून समजून येते.\n\nजेकब बापूजी यांचा मृत्यू 1933 साली झाला. औंध संस्थानाच्या 1908 च्या वार्षिक अहवालात त्यांचं नाव जेकब बी. इस्रायल असं नोंदवलेलं असून त्या खाली 'कारभारी, औंध स्टेट' असं लिहिलं आहे.\n\nजेकब बापूजी, औंधचे दिवाण\n\nत्यानंतर शलोम बापूजी यांचा मुलगा हाईम यांची अक्कलकोटच्या दिवाणपदी नेमणूक झाली. हे वारघरकर कुटुंबीय मुस्लीम आणि हिंदू दोन्ही धर्मियांशी चांगले संबंध ठेवून असल्याचं दिसतं. \n\nजेकब बापूजी यांनी 1926 सालच्या 'द इजरलाईट' या अंकामध्ये आपल्या आई आणि आजीबद्दल लेख लिहिला होता.\n\nवारघरकर बंधू भगिनी\n\nहा लेख नीना हाईम्स आणि आल्याशा हाईम्स यांनी संपादित केलेल्या 'इंडियन ज्युईश वूमन' पुस्तकात वाचायला मिळतो. या लेखामध्ये जेकब यांनी आपली आई मुस्लीम धर्मियांशी विशेष चांगल्या पद्धतीने वागत असे असं लिहिलं आहे. \n\nऔंध संस्थानातले मंदिर\n\nऔंध संस्थानात काम करत असताना एक मुस्लीम महिला आपल्याला भेटली तेव्हा तिने आपल्या आईची आठवण सांगितली असं ते लिहितात.\n\nत्या महिलेने आपल्या आईची आठवण सांगितल्यावर माझे डोळे भरून आले असं ते लिहितात. आपली आई हिंदू धर्मातले गोसावी किंवा मुस्लीम धर्मातले फकीर दारावर आले तर दोघांनाही भिक्षा घालत असे. लग्नसमारंभात मुस्लीम महिलाही घरी गाणी म्हणायला यायच्या असं ते लिहितात.\n\n शलोम यांच्या मुलाचं नाव म्हणजे हाईम हे नाव आपल्या आजीने (आईची आई) ठेवलं होतं. तिला आपल्या नातवाचं नामकरण करण्याचं भाग्य मिळालं हे जेकब यांनी लेखामध्ये दोनवेळा लिहून ठेवलं आहे.\n\nज्यू भारतीयांमध्ये कसे मिसळले?\n\nभारतामध्ये ज्यू सुमारे 2000 वर्षांपूर्वी आल्याचं मानलं जातं. अलिबागजवळ नौगावमध्ये..."} {"inputs":"... खाली सरकावी लागते. हे घडतं, तेव्हाच गारा बनतात.\n\nगारेच्या अंतरंगात डोकावताना\n\nप्रचंड आकाराचा ढग. त्यात बाष्पाचे सूक्ष्म थेंब. हा ढग उंचावर जातो तेव्हा बाष्पाचे थेंब गोठायला लागतात. वाऱ्यामुळे हालचाल असेल, तर ते सैरावैरा धावतात. एकामेकांना चिकटतात आणि आकाराने मोठे होत जातात.\n\nएक थेंब मोठा झाला की त्याच्या भोवती इतर सूक्ष्म थेंब जमा होतात. ते गोठल्यामुळे गार तयार होते. हा झाला गारेचा गाभा, सर्वांत आतला भाग. ही गार वाऱ्यामुळे ढगात फिरत राहते. खाली-वर होत राहते. ती वर-खाली होते, तसे तिच्याभोवती बाष... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच्याकडं असं बारकाईने पाहिलं तर त्यात असलेली रंजकता उलगडता येते. गारेच्या निमित्ताने हा असाच एक प्रयत्न!\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... गंभीर होण्याची शक्यता कमी होईल.\"\n\nलस घेतल्यानंतर दोन-तीन दिवस ताप येणं, अंगदुखी, पाय दुखणं हे साईडइफेक्ट जाणवू शकतात. त्याच्यासाठी भरपूर पाणी प्यावं. काही दिवस आराम करावा. हे केलं तर गर्भवती महिलांना काहीच त्रास होणार नाही, असं तज्ज्ञ म्हणतात. \n\nस्तनदा मातांना लस फायदेशीर आहे?\n\nमहाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात आतापर्यंत 5000 पेक्षा जास्त कोव्हिडग्रस्त महिलांची प्रसूती करण्यात आली आहे. \n\nनायर रुग्णालयाच्या बालरोग विभागाच्या डॉ. सुषमा मलिक सांगतात, \"लशीचा स्तनपान करणाऱ्या महिलांवर किंवा बाळावर क... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली आहे. गर्भवती महिलांना याचा काय फायदा होते, हे तपासण्यासाठी ही ट्रायल सुरू करण्यात आली आहे. \n\nतर, युकेतील लसीकरणाचे मार्गदर्शक सांगतात, फायझर आणि मॉडेर्नाच्या लशीची 90 हजार महिलांवर चाचणी करण्यात आली. यात लशीचे कोणतेही प्रतिकुल परिणाम समोर आले नाहीत. त्यामुळे, गर्भवती महिलांना लस देण्यात यावी. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... गटाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न करत असतो.\n\nमुलांना खूप शिकवायचं, त्यांना नोकरीला लावायचं हेच अंबिका यांचं स्वप्न आहे. सारिका आणि अंबिका यांना दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळाच्या काळात हॅबिटॅट या स्वंयसेवी संस्थेतर्फे घर बांधून मिळाले.\n\nगवंडी काम सुरू केलं\n\nयाच खडकी गावात आम्हाला सुनिता गायके भेटल्या. त्यांच्या पतीने 2007मध्ये आत्महत्या केली. अंबिका यांच्याइतक्या त्या नशीबवान नाहीत. पत्र्याचं घर पडल्यानंतर बाजूला असलेल्या दीराच्या घरात त्या दोन मुलांसह राहतात. \n\n\"पाच एकर शेती होती. ते (पती स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी संघर्ष करावा लागतो,\" सुनंदा खराटे यांनी माहिती दिली.\n\nवारसा हक्क मिळणं आवश्यक \n\n\"शेतकरी पतीनं आत्महत्या केल्यानंतर किती महिलांना वारसा हक्काने पतीच्या नावावरची शेती तातडीने मिळते? नवऱ्याच्या नावावरची शेती तत्काळ त्या महिलेच्या नावावर करण्यास टाळाटाळ केली जाते, असं आम्हाला अनेक प्रकरणात आढळून आलं,\" बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले यांनी हा गंभीर मुद्दा उपस्थित केला.\n\nमनिषा तोकले या महिलांसाठी कार्य करतात.\n\n\"घरकुलातून घर मिळवायचं असेल तर अनेक प्रकरणात सासरचे लोक घरासाठी जागा नावावर करून देण्यास नकार देतात. वारसा हक्कासाठी सरकारने कॅंप लावले पाहिजेत,\" अशी मागणी त्यांनी केली.\n\n16 वर्षांत मराठवाड्यात 6,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या\n\nमराठवाड्यात गेल्या 16 वर्षं आणि 3 महिन्यांमध्ये तब्बल 6,154 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी 2,016 शेतकऱ्यांच्या आत्महत्या या मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आल्या. म्हणजेच या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारतर्फे देण्यात येणारी प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत मिळालेली नाही.\n\nशेतकरी आत्महत्येची एका मर्यादेत असलेली संख्या 2014 नंतर वाढतच गेली. मागील तीन वर्षांमध्ये मराठवाड्यात दरवर्षी साधारणतः एक हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. 2013 ते 2016 या दरम्यान मराठवाड्यात सलग दुष्काळी परिस्थिती होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... गटारीला समांतर आहे. ती गळते आणि त्यामुळे आम्हाला दूषित पाणीपुरवठा होतो.... आणि तोही अगदी काही मिनिटं. शहराच्या काही भागात दिवसाला 4 ते 5 तास पाणी येत असले तर आम्हाला केवळ 1 ते दीड तास तेही अगदी कमी दाबाने पाणी मिळतं. आमच्या घरी तर गेल्या एक तारखेपासून पाणी आलेलं नाही कारण वरती चढेल एवढा पाण्याचा दाब नव्हता. इथे नगरपरिषदेनं काही वर्षांपूर्वी हातपंप बसवले पण त्याला पाणीच नाही.\"\n\nत्यांचे पती सुरेश आणि मुलगा विजय रेल्वे स्टेशनवर दोनशे ते तीनशे रुपये रोजाने मिळेल तसं काम करतात. घरात एकूण सहा माणसं आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांचे डिझेल ट्रॅक्टरला लागते. आमच्या हातात दिवसाला साधारणपणे 300 रुपये उरतात. जर व्यवहारिकदृष्ट्या बघितले तर 300 रुपये हातात येतात. पण पाईप, टँकर आणि ट्रॅक्टरचा मेंटेनन्स बघता ना नफा ना तोटा असाच व्यवहार आहे,\" दराडे सांगतात.\n\nबेरोजगारांसाठी पाणी विक्रीचा व्यवसाय\n\nयेथील काही बेरोजगार तरुणांनी छोटे टेम्पो घेऊन पाणी भरून देण्याचा व्यवसाय स्वीकारला आहे. \n\n\"वर्षभर पाणी पुरवावं लागत असल्याने त्यांना नियमित काम मिळतं. ते रेल्वेच्या बोअरवेल मधून अनधिकृतरीत्या पाणी उचलतात. यामुळे रेल्वे प्रशासन आणि स्थानिक यांच्यात अनेकदा संघर्ष झाला आहे. पण पाणी प्रश्न असल्याने शेवटी स्थानिक लोकप्रतिनिधींमुळे संघर्ष सामोपचाराने मिटवला जातो. शिवाय रिकामटेकडे उद्योग करण्यापेक्षा मुलं काम करतात हे महत्त्वाचं,\" अशी माहिती गावचे रहिवासी लियाकत अली शेख देतात. \n\nअरुण धीवर\n\nलियाकत यांचे नातेवाईक टँकरनं पाणीपुरवठा करतात. यावर मात्र बाकी टँकर चालकांनी बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.\n\nव्यवसायाने वायरमन असलेले अरुण धीवर म्हणतात की, \"आम्ही घरातलं शौचालय वापरत नाही. कारण देखभालीसाठी आणि वापरासाठी खूप पाणी लागते. त्यामुळे इच्छा नसताना आम्हाला उघड्यावर शौचास जावं लागतं. शेवटी पाणी कमी लागते. पंतप्रधान लाख म्हणतात 'स्वच्छ भारत ..सुंदर भारत' पण जमिनीवरची ही सत्य परिस्थिती त्यांनी बघायला हवी. गेल्या दहा वर्षात आमच्याकडे कधी दिवसा नळाला पाणी आले, मला आठवत नाही. पाणी नेहमीच रात्री 11 नंतर कधीही येतं आणि त्यात ते किती वाजता येईल याचा नेम नाही.\"\n\nप्रशासनं काय म्हणतं?\n\nया सर्वांचं पालकत्व असणाऱ्या मनमाड नगर परिषदेची अवस्था मात्र वेगळी आहे. 26 कोटी रुपये बजेट असणारी मनमाड नगर परिषद 2 कोटी रुपये पाणी पुरवठ्यावर खर्च करते. त्यांना वर्षाला 96 लाख रुपये पाणीपट्टी वसुली अपेक्षित आहे पण वसूल होतात केवळ 20 ते 25 टक्केच. यावर्षी केवळ 21 % वसुली झाली आहे. \n\n\"लोक पाणी मिळत नाही म्हणून पाणीपट्टी भरण्यास नकार देतात. शहराची पाणीपुरवठा योजना 40 वर्षं जुनी आहे आणि तीही तेव्हाच्या 35 हजार लोकसंख्येच्या हिशोबाने तयार केलेली आहे. आता शहराची लोकसंख्या लाखाच्या वर आहे. म्हणून आम्ही यावर्षी शहराचे वेगवेगळे झोन करून त्या-त्या झोनला पाणीपुरवठा करत आहोत,\" अशी माहिती नगरपरिषदेचे अध्यक्ष गणेश धात्रक देतात. \n\nवागदर्डी धरण\n\n\"आमच्या शहराला वागदर्डी धरणातून पाणीपुरवठा होतो. हे धरण..."} {"inputs":"... गणवेश परिधान केलेल्या दीपेंद्रवर पडली. \n\nमहाराज वीरेंद्र यांची चुलत बहीण केतकी चेस्टर यांनी बीबीसी बरोबर बोलताना सांगितलं की, \"जेव्हा ते आल आले तेव्हा त्यांच्या दोन्ही हातात बंदुका होत्या. ते पूर्ण लष्करी गणवेशात होते. त्यांनी काळा चष्माही परिधान केला होता. मी माझ्याजवळ उभ्या असलेल्या महिलेला म्हटलं की, युवराज दीपेंद्र त्यांची शस्त्रं घेऊन शो ऑफ करायला (फुशारकी मारायला) आले आहेत.\"\n\nतोपर्यंत नेपाळ नरेश बिलियर्ड्स रूममध्ये आलेले होते. त्यांच्या हातात कोकचा एक ग्लास होता. कारण डॉक्टरांनी त्यांच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"डले \"के कारदेको\" म्हणजे \"तू हे काय केलंस?\" हेच त्यांचे अंतिम शब्द होते.\n\nत्याचवेळी दीपेंद्र यांनी खोलीत पुन्हा प्रवेश केला. तोपर्यंत त्यांनी इटलीमध्ये तयार झालेली गन खाली टाकली होती. आता त्यांच्या हातामध्ये एम- 16 रायफल होती.\n\nराजघराण्याला अमान्य असलेल्या मुलीशी जवळीक\n\nअखेर दीपेंद्र यांनी महाराज वीरेंद्र यांना गोळ्या का घातल्या? बीबीसीने हाच प्रश्न दीपेंद्र यांच्या आत्या केतकी चेस्टर यांना विचारला.\n\nमहाराज वीरेंद्र\n\nकेतकी म्हणाल्या की, \"त्यांना एका मुलीशी लग्न करायचं होतं. त्यांची आजी आणि आईला हे मान्य नव्हतं. त्यांना खर्च करण्यासाठी हवे तेवढे पैसे मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना राग अनावर झाला होता.\"\n\nदीपेंद्र या सर्वामुळं प्रचंड निराश होते. त्यांची मानसिक अवस्थाही फारशी चांगली नव्हती. लंडनपर्यंत या सर्वाबाबत माहिती पसरली होती. मे 2001 च्या सुरुवातीला लंडनमधील त्यांचे पालक राहिलेल्या लॉर्ड केमॉएज यांनी महाराज वीरेंद्र यांना एक फॅक्स करून याबाबत इशारा दिला होता. युवराज त्यांची भूमिका आणि त्यांच्या पसंतीच्या मुलीशी लग्न न करण्याच्या अधिकारामुळे नाराज असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. \n\nमहाराणी ऐश्वर्य यांना जाणीव झाली होती की, त्यांना दीपेंद्रला त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न करण्यापासून रोखणं त्यांच्यासाठी अत्यंत कठीण ठरणार आहे. त्यासाठी त्यांनी दीपेंद्रला हे स्पष्ट केलं होतं की, जर त्यांनी या प्रकरणात आई वडिलांचं म्हणणं ऐकलं नाही तर त्यांना राजघराण्यातली पदवी मिळणार नाही.\n\nकाकावर चालवली गोळी\n\nदीपेंद्र गोळीबार करत असताना दीपेंद्र यांचे आवडते काका धीरेंद्र यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. \n\nकेतकी चेस्टर यांच्या मते, \"अचानक महाराज वीरेंद्र यांचे छोटे भाऊ धीरेंद्र शाह यांनी दीपेंद्र यांना अडवत म्हटले की, 'बाबा आता खूप झालं. तुझी बंदुक मला दे.' दीपेंद्रनं अगदी जवळून त्यांच्यावर गोळी झाडली आणि ते उडून दूर जाऊन पडले. त्यानंतर दीपेंद्रनं स्वतःवरचं पूर्ण नियंत्रण गमावलं होतं, ते प्रत्येकावर गोळी झाडायला लागले. राजकुमार पारस ओरडून म्हणाले, सगळे सोफ्याच्या मागे लपा.\"\n\nकेतकी यांनाही गोळी लागली होती. दीपेंद्रला वाटलं की केतकीदेखील मेली आहे, कारण त्यांचं डोकं आणि केस रक्ताने माखलेले होते. एक गोळी महाराज ज्ञानेंद्र यांच्या पत्नी आणि पारस यांच्या आईला लागली आणि त्यांच्या फुफ्फुसांतून आरपार गेली. दीपेंद्र यांनी वडिलांवर..."} {"inputs":"... गाडी चालवतात, घरात हवं नको पाहातात, असंख्य संस्थांच्या कार्यकारिणीवर आहेत. \"लोक मला विचारतात, की इतकी वर्ष एकट्या कशा राहिलात? पण मला कधी कोणाची गरज पडली नाही. कोणाच्या प्रत्यक्ष किंवा भावनिक आधारावर विसंबून राहावंस वाटलंच नाही. माझं करायला मी खंबीर आहे की,\" त्या ठणकावून सांगतात. \n\nत्यांच्या घरात गेलं की दिसतात डझनावारी ट्रॉफिज आणि मानचिन्ह\n\nजवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या समोर असणाऱ्या कॉलनीत त्यांच छोटेखानी घर आहे. घरात गेलं की नजरेत भरतात त्या ट्रॉफीज आणि मानचिन्ह. तीन-चार डझन तरी ट्रॉफीज असती... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं अँटिक व्हायला लागली की आमच्या घरातल्या गोष्टी आपोआप अँटिक ठरतात,\" त्या खळाळून हसल्या. \n\nएव्हाना त्याही आमच्या पसाऱ्याच्या खेळात सहभागी झालेल्या होत्या, मग हॉलमधल्या एका कपाटातून अजून काही फोटो काढले, काही पुस्तकं, कॅसेटस, कागदपत्रं. \"बघ, किती धूळ आहे. हे कॅसेटला बांधलेले रबरबँड वितळले बघ.\" मिधतला म्हणल्या, \"ए या धुळीचं शुटींग करू नको हा!\"\n\nमी हातातला अल्बम बारकाईने पाहात होते. दमयंती-विजय तांबेंचे काश्मिरातले फोटो. \"ऑटोमॅटिक कॅमेऱ्याने काढले आहेत सगळे. त्यासाठी किती मेहनत करावी लागते. पंधरा-पंधरा वेळा पळून आम्ही प्रॅक्टिस करायचो आणि मग टायमिंग सेट करुन आमचा फोटो काढायचो,\" त्या सांगतात. \n\nमी म्हटलं, हो मी तोच विचार करत होते की हे फोटो काढले. \"आता हनिमूनला तिसरं कशाला कोणी घेऊन जाऊ आम्ही,\" त्या मिश्कील हसल्या. \n\nमाझ्या हातात एक फोटो दिला, आणि त्यामागे काय लिहिलं ते वाचायला सांगितलं. \"हे फक्त तूच वाच आणि तुझ्याकडेच ठेव,\" त्या म्हणाल्या. फोटोमागे एक सुंदर, नवरा-बायकोच्या नात्याला समर्पित कविता लिहिलेली होती. विजय तांबेंनी दमयंतीसाठी लिहिलेली. \n\nत्या सगळ्या फोटोतला एक फोटो न विसरता येण्यासारखा. पांढऱ्या साडीतल्या, कोणतेही दागिने न घातलेल्या दमयंती बाई व्हीव्ही गिरी यांच्या हातून अर्जुन पुरस्कार स्वीकारतानाचा. \n\nहे सगळे फोटो डिजिटाईज्ड करुन घ्या, असं मिधतने म्हटल्यावर त्या म्हणाल्या, आता काय करायचं. आयुष्य तर सरत आलं, राहिलंच किती. पुढे यांचं जे होईल ते होईल. \n\nहे असं आयुष्य जगताना कधी फ्रस्ट्रेशन नाही आलं? असं नाही वाटलं नवऱ्याची वाट पाहाणं थांबवावं, जे घडलं ते सोडून द्यावं आणि नव्याने आयुष्य सुरू करावं? मी विचारलं. \n\n\"अगं सुरूवातीची कित्येक वर्ष हेच वाटायचं की ते परत येणारच. भोळा आशावाद म्हण. पण परमेश्वराचे आभार की या आशावादाने मला तगवून ठेवलं. आणि नव्याने आयुष्य सुरु करायचं म्हणायचं तर माझं आयुष्य कुठे थांबलं होतं? माझी नोकरी चालू होती, बॅडमिंटन होतं, आणि माझा संसार विजयच्या आठवणीशी चालूच होता. माझ्या वाटेला जो दीड वर्षांचा सहवास आला तो माझ्य़ासाठी पुरेसा होता. खूप मुलांना शिकवलं, भरपूर खेळले, इतरांना ट्रेन केलं, संपूर्ण स्वावलंबी जगले. खरं म्हणशील तर मी जे केलं त्याचा मला आज अभिमान आहे,\" त्या उत्तरतात. \n\nफ्लाईट लेफ्टनंट विजय तांबे\n\nयुद्ध संपलं तेव्हाच त्यांना परत आणण्यासाठी का प्रयत्न झाले नाहीत? मी..."} {"inputs":"... गाळतच चढले पाहिजेत. रोप-वेने तुम्ही काही सेकंदात वर जाऊ शकता पण त्यातून तुम्हाला त्याचं दुर्गमत्व कसं कळणार? नैसर्गिकपणे टप्प्याटप्प्याने जाण्यापेक्षा मशीन, गाडीने गेल्याचा फायदा काय आहे?\" असा प्रश्न भगवान चिले यांनी उपस्थित केला. \n\nचिले यांनी पुढे म्हटलं, \"इतक्या सोप्या पद्धतीने किल्ल्यांवर गेल्यानंतर ते लोकांना हिलस्टेशनसारखं वाटेल. महाबळेश्वर हिलस्टेशन मॉडेल वेगळं आहे आणि हे किल्ले वेगळे आहेत. दोघांची भेळमिसळ करण्यात येऊ नये. हिल स्टेशनची संकल्पना गडकिल्ल्यांवर वापरता येऊ शकत नाही. एखादा मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू नका, पण अशा गोष्टींचा शिरकाव इथं होऊ देऊ नका.\"\n\nसरकारची काय भूमिका?\n\nमाधव भंडारी सांगतात, \"सरकारने एक धोरण स्वीकारलेलं आहे. गडकिल्ल्याच्या बाबतीत दोन श्रेणी तयार करण्यात आले आहेत. यात पहिल्या श्रेणीत सगळे संरक्षित गडकिल्ले आहेत. त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांची पार्श्वभूमी असलेले सगळे मोठे किल्ले येतात. पहिल्या श्रेणीतील किल्यांसाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात निधी देऊन त्यांच्या संवर्धनाचं काम केलं. तब्बल 250 कोटी खर्च करून या किल्ल्यांची दुरूस्ती, संवर्धन आणि पुन्हा त्यांना आधीसारखं वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केलं जात आहे. श्रेणी एकमधले किल्ले पुरातत्व विभागाकडील किल्ले आहेत. या किल्ल्यांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक उपयोग करता येणार नाही.\"\n\n\"दुसऱ्या श्रेणीमध्ये गढी किंवा छोटे किल्ले येतात. हे पुरातत्वखात्याच्या ताब्यात नाहीत. त्यांच्या देखभालीचं काम कुणीही करत नाहीत. त्यामुळे त्यांची अवस्था जीर्ण झाली आहे. अशा गढी पर्यटन व्यवसायाशी जोडून त्यांची देखभाल करण्याचं काम करण्याचा सरकारचा विचार आहे. असं जगभरात केलं जातं. मागच्या सरकारने अशा प्रकारच्या गढी 99 वर्षांसाठी खासगी वापरासाठी दिल्या होत्या. पण सध्याच्या सरकारने फक्त 30 वर्षांसाठी राज्य सरकारच्या अधीन राहून याचा वापर पर्यटनासाठी करण्याचा नियम बनवला आहे. फक्त भावनिक भाषेचा वापर करून कामामध्ये खोडा घालण्याचं काम विरोधक करत आहेत,\" असं भांडारी म्हणाले. \n\nया प्रकरणावर सोशल मीडियावर व्यक्त झालेल्या काही प्रतिक्रिया-\n\nतेजस कोरे लिहितात, \"छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले, कमावले ते गड-किल्ले आणि तुम्हाला फक्तं वारसा म्हणून मिळाले असतील ही तर त्याची लग्नसमारंभ कार्याला देउन शोभा करायची आहे का महाराजांच्या इतिहासाची ?\"\n\nदेवेंद्र रत्नपारखींनी म्हटलं, \"वर्षा बंगला किंवा विधानसभा देता का लग्न समारंभासाठी त्यातून सुद्धा उत्पन्न मिळेल की??? कशी आहे आयडिया, किंवा तुम्ही राहता ते घर, तळमजला?\"\n\nअतुल पाटील यांनी लिहिलंय, \"गरीब आणि पैसे कमी असणारे कुटुंब देवळात लग्न करतात. श्रीमंत आणि पैश्याचा माज असलेले लग्नासाठी गडकिल्ल्यांवर येतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... गेली अनेक वर्षं दावा करतोय. \n\nनेपाळचे कृषी आणि सहकार मंत्री घनश्याम भुसाल कांतीपूर टिव्हीशी बोलताना म्हणाले होते, \"ही नवी सुरुवात आहे. मात्र, हा मुद्दा नवा नाही. महाकाली नदीच्या पूर्वेकडचा भाग नेपाळचा असल्याचं आम्ही कायमच म्हटलेलं आहे. आता सरकारनेही अधिकृतपणे तो भाग नेपाळच्या नकाशातही सामिल करून घेतला आहे.\"\n\nअसं असलं तरी या मुद्द्यावर अधिकृत तोडगा काढण्यासाठी दिल्लीशी बातचीत सुरूच ठेवणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.\n\nकोव्हिड-19 संकटानंतर या मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये परराष्ट्रीय सचिव स्तरावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबंधी एक करार झाला होता. त्यावेळीसुद्धा नेपाळने या दोन्ही देशांसमोर अधिकृतपणे आपला विरोध व्यक्त केला होता. \n\n'या करारानुसार प्रस्तावित मार्ग नेपाळमधूनच जाणार होता. तरीदेखील करार करताना भारत किंवा चीन कुणीही आपल्याला विश्वासात घेतलं नाही', असं नेपाळचं म्हणणं होतं. \n\nनेपाळने पाठवली सैन्य तुकडी\n\nया आठवड्यात नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणावर भारत विरोधी निदर्शनं झाली. त्याच दरम्यान बुधवारी नेपाळने आणखी एक मोठा निर्णय घेतला. \n\nनेपाळने महाकाली नदीलगतच्या आपल्या भागात नेपाळच्या आर्म्ड पोलीस फोर्सची (एपीएफ) एक तुकडी पाठवली. कालापाणी शेजारील छांगरू गावात एपीएफने एक चेकपोस्ट उभारलं आहे. \n\n1816 साली झालेल्या सुगौली करारच्या 204 वर्षांनंतर नेपाळने तीन देशांच्या सीमेवर असणाऱ्या आपल्या भागाच्या सुरक्षेच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. \n\nब्रिटन आणि नेपाळमध्ये झालेल्या दोन वर्षांच्या युद्धानंतर हा करार करण्यात आला होता. या करारानंतर महाकाली नदीच्या पश्चिमेकडच्या जिंकलेल्या भागावरचा आपला दावा नेपाळला सोडावा लागला होता. \n\nभारत-नेपाळ संबंध\n\nकालापाणी वादानंतर या आठवड्यात लिपुलेखवरून काठमांडूमध्ये झालेल्या निदर्शनांनंतर दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये पुन्हा मिठाचा खडा पडला आहे. \n\nकाही मोजके अपवाद सोडले तर गेल्या काही काळात दोन्ही देशांमध्ये संबंध चांगले होते. \n\nधारचूला ते लिपुलेख या ठिकाणांना जोडणारा मार्ग\n\nयाच महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी कोरोनाविरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. \n\nमात्र, लिपुलेख भागात भारताने रस्ता उभारून नेपाळी जनतेची नाराजी ओढावून घेतली. \n\n1800 किमी लांब सीमा\n\nअशा सगळ्या घडामोडींनंतर लिपुलेख वादामुळे भारत-नेपाळ मैत्री संपुष्टात येईल का, असा प्रश्न उपस्थित होतो. \n\nमहाकाली नदीचा उगम असणारा हा डोंगराळ भाग नेपाळसाठी का महत्त्वाचा आहे? लिपुलेख भारतासाठी सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा का आहे, हे प्रश्नही महत्त्वाचे आहेत. \n\nनेपाळ-भारत संबंधांवर अनेक जाणकारांचं मत आहे, \"सभ्यता, संस्कृती, इतिहास आणि भूगोलाच्या दृष्टिकोनातून भारत आणि नेपाळ जेवढे जवळ आहेत तेवढे इतर कुठलेच देश नाही.\"\n\nमात्र, 1800 किमी लांब सीमेवरून दोन्ही देशांमध्ये वाद आहेत. \n\nपावसाळ्यात पूर परिस्थिती\n\nदोन्ही देशांच्या सीमेवर पोलीस चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. मात्र, तरीही सीमा बऱ्याच ठिकाणी खुली आहे..."} {"inputs":"... गेले होते. त्यांना संसर्ग झाल्याचं समोर आल्यानंतर या ग्रुपमधील महाराष्ट्रातल्या इतर नागरिकांचं काय, असा प्रश्न उपस्थित होतो आहे. \n\nकाही वेळापूर्वीच पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांची मुलगी आणि त्यांना घेऊन आलेला वाहनचालक यांची चाचणी घेण्यात आली. खबरदारीचा उपाय म्हणून ही चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या चार झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल रहिवासी आहेत. संबंधित जिल्ह्यातील प्रशासनलाही याची माहिती दिली असून त्यांचीही तपासणी केली जाणार आहे\".\n\nपुणे प्रशासन सज्ज \n\nपुणे प्रशासनाकडून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती काढण्यासाठी तसेच अन्य काळजी घेण्यासाठी एकूण पाच पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये महसूल, आरोग्य, पोलिस आणि दोन्ही महानगरपालिकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. \n\nसॅनिटायझर\n\nया पथकाद्वारे वरील दोन्ही रुग्ण ज्या विभागामध्ये किंवा परिसरामध्ये गेले असतील त्या ठिकाणी कोरोना बाधित अथवा संशयित व्यक्ती आढळून येत असल्यास त्याची खातरजमा करण्यात येईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड अशा दोन्ही महानगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात एकूण २१ ठिकाणी २०७ बेड अतिदक्षता विभागाच्या सुविधा तसंच विलगीकरण कक्षा सहित तयार करण्यात आले आहेत. \n\nदरम्यान, १० मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत ११०१ विमानांमधील १ लाख २९ हजार ४४८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. ब्युरो ऑफ इमिग्रेशन द्वारे इराण, इटली आणि द कोरिया मधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोना उद्रेक मोठया प्रमाणावर सुरु असल्याने २१ फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकूण ५९१ प्रवासी आले आहेत. \n\n१८ जानेवारी पासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आज पर्यंत ३०४ जणांना भरती करण्यात आले आहे. आज पर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी सर्व २८९ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या ३०४ प्रवाशांपैकी २८९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या १२ जण पुणे येथे तर ३ जण मुंबईत भरती आहेत. \n\nनवीन करोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये ५०२ बेडस उपलब्ध आहेत. \n\nकेंद्र सरकारच्या सूचनेनुसार सर्व देशातील प्रवाशांची तपासणी विमानतळावर करण्यात येऊन त्यातील लक्षणे असणाऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात भरती करण्यात येत आहे तर १२ मोठया प्रमाणावर करोना बाधित असणा-या देशातून आलेल्या इतर प्रवाशांची..."} {"inputs":"... गेले. तिथे लोकमान्य टिळक यांनी अजित सिंह यांना 'शेतकऱ्यांचा राजा' म्हणत त्यांच्या डोक्यावर एक पगडी ठेवली. आजही ही पगडी बंगामधील भगत सिंह संग्रहालयामध्ये पहायला मिळतो. \n\nइटलीमध्ये अजित सिंह\n\nसुरतहून निघाल्यानंतर अजित सिंहनं पंजाबमध्ये टिळक आश्रमाची स्थापना केली. या आश्रमाच्या माध्यमातून टिळकांच्या विचारांचा प्रसार केला जात होता. \n\nपरदेशातील क्रांतिकारकांशी संपर्क \n\nअजित सिंह यांच्या बंडखोर विचारांमुळे ब्रिटीश सरकार त्यांच्याविरोधात मोठी कारवाई करण्याचा विचार करत होती. याची कुणकूण लागल्यानंतर अजि... उर्वरित लेख लिहा:","targets":"िंह युरोपमधील अनेक देशांमध्ये राहिले. त्यातही त्यांचा बराचसा काळ हा स्वित्झर्लंडमध्ये गेला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ते इटलीलाही गेले होते. इटलीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भेटले आणि तिथे 11 हजार सैनिकांना घेऊन आझाद हिंद लष्कराची स्थापना केली. \n\nअजित सिंह हे फ्रेंड्स ऑफ इंडिया या संस्थेचे सरचिटणीस होते. या संस्थेचे अध्यक्ष मुसोलिनीचे अत्यंत जवळचे मानले जाणारे खासदार ग्रे होते. इक्बाल शैदाई त्याचे उपाध्यक्ष होते. \n\nदुसरं महायुद्ध संपल्यानंतर प्रकृती खराब असतानाही अजित सिंह यांना जर्मनीतील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. त्यांची सुटका करण्यासाठी तत्कालिन हंगामी पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंना हस्तक्षेप करावा लागला. सुटका झाल्यानंतर ते दोन महिने लंडनमध्ये राहिले. त्यांनी तब्येतीकडे लक्ष दिलं आणि 7 मार्च 1947 ला 38 वर्षांनंतर भारतात परतले. \n\nदिल्लीमध्ये ते नेहरुंचे खास पाहुणे होते. \n\nतब्येतीच्या कारणामुळे ते गावी जाऊ शकले नाहीत आणि हवापालटासाठी त्यांना जुलै 1947 साली डलहौसी इथं जावं लागलं. तिथेच त्यांनी 15 ऑगस्ट 1947 साली जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून केलेलं भाषण ऐकलं. हे भाषण ऐकल्यानंतर पहाटे साडे तीनच्या सुमारास त्यांनी 'जय हिंद' म्हणत जगाचा निरोप घेतला. \n\nडलहौसी इथं पंजपूला या ठिकाणी त्यांचं स्मारक आहे. जिथे आजही अनेक लोक त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी येतात. \n\n(चमन लाल हे भारतीय भाषा केंद्र, दिल्लीमधील जवाहर लाल नेहरू विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापक आहेत तसंच भगत सिंह अर्काइव्हज आणि संशोधन केंद्रात मानद सल्लागार आहेत.) \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... गेले. त्यांच्याविषयी लिहिताना मारिया भावूक होतात. त्याचवेळी वाचक म्हणून आपण त्यांना मनातल्या मनात सॅल्यूट केलेला असतो. \n\nकसाबची चौकशी आणि त्याचं एकूण व्यक्तिमत्त्वही ते उलगडून दाखवतात. अशा घटना घडल्यानंतर सामान्य लोक आपापल्या कामाला लागतात. मात्र पोलीस आणि तत्सम यंत्रणा त्याच्या मुळाशी जाण्यासाठी दिवस रात्र एक करत असते ज्याची खचितच आपल्याला कल्पना असते. \n\nया हल्ल्यानंतर विनिता कामटे यांनी मारियांवर काही आरोप केले होते. त्याविषयीही त्यांनी लिहिलं आहे. \"त्या हल्ल्यात मी जखमी झालो असतो किंवा मेलो ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. \n\nमारियांचं पुस्तक प्रकाशित झाल्यावर शीना बोरा प्रकरणातल्या अनेक बाबी समोर आल्या. त्या तमाम प्रसारमाध्यमांत प्रकाशितही झाल्या. अत्यंत पोडतिडकीने मारियांनी हा भाग लिहिला आहे. मग जर मारिया त्यांच्या भूमिकेवर इतके ठाम होते तर तेव्हाच का हे सगळं सांगून वादांवर पडदा का टाकला नाही हा प्रश्न आल्यावाचून राहत नाही. माणूस शेवटी कितीही मोठा झाला तरी नोकरीपुढे तो छोटाच असतो हे यातून प्रतित होतं.\n\nमारियांचे 'हितचिंतक' \n\nमाहितीने भरगच्च असलेलं हे आत्मचरित्र वाचताना बऱ्यापैकी आत्मप्रौढीही जाणवते. पण जो काम करतो तोच माज करतो. मारिया यांनी इतके महत्त्वाचे गुन्हे उलगडले. मात्र देशभर चर्चेचा विषय झालेल्या दाभोळकर आणि पानसरेंचे मारेकरी ते कसे शोधू शकले नाहीत? हे गुन्हे उलगडले नाही याचं वाईट वाटत असल्याचं ते सांगत असले तरी दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणून त्यांना ते खरंच अशक्य होतं का? काही विशिष्ट लोकांना बरोबर घेऊन मारियांनी महत्त्वाचे गुन्हे उलगडले. त्यांची नावं वारंवार वाचायला मिळतात. त्यांची ही काम करण्याची पद्धत थोडी खटकते.\n\nIPS अधिकाऱ्यांमधली गटबाजी हा प्रसारमाध्यमांमधील कायम चर्चेचा विषय असतो. या मुद्द्यावरही मारिया बऱ्याच ठिकाणी प्रकाश टाकतात. 93 च्या स्फोटानंतर या संपूर्ण गुन्ह्याची उकल करण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त ए.एस.सामरा आणि पोलीस सहआयुक्त एम.एन.सिंग मारियांच्या पाठीशी उभे राहिले. त्यांना राष्ट्रपती पदकही लवकर मिळालं. \n\nत्यांना मुंबईतच महत्त्वाची पदं मिळाली. त्यामुळे साहजिकच अधिकाऱ्यांच्या एका गटात त्यांच्याबद्दल एक प्रकारची अढी होती. या गटाने किंवा गटांनी मारिया यांच्यावर वेळोवेळी आरोप लावले. त्या गटांना मारिया 'हितचिंतक' (Well wishers) असं संबोधतात. 2000 च्या दशकात त्यांच्यावर एका प्रकरणात सीबीआय चौकशीही झाली होती. हे त्या गटबाजीचं द्योतक असल्याचं मारिया सांगतात. ही सीबीआय चौकशी उगाचच लांबवल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\n1999 ते 2014 या काळात महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं. या काळात बहुतांश वेळ आर.आर. पाटील गृहमंत्री होते. आर. आर. पाटील यांचा मारियांना कायमच पाठिंबा असल्याचं जाणवतं. 26\/11 च्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर आरोपांची राळ उठली तेव्हा उद्वेगाने राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली होती. मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर अहमद..."} {"inputs":"... गेल्यानंतर फडणवीस विरुद्ध खडसे ही लढाई संपली आहे का? तर याचे उत्तर नाही असे आहे.\n\nमहाविकास आघाडी भाजपला अडचणीत आणण्यासाठी वेळोवेळी एकनाथ खडसेंचा वापर करताना दिसेल. खडसेंचा फडणवीसांवर विशेष राग असल्याने बहुतांश टीका ही फडणवीसांवरच होईल यात शंकानाही.\n\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे भाजप महाराष्ट्राचा चेहरा आहेत. तसेच ते महाराष्ट्र भाजपचे नेतृत्त्व देखील आहेत. \n\nगेल्या दोन ते तीन वर्षातली पार्श्वभूमी पाहिली तर पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासारखे नेते आपल्यावर अन्याय झाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"गदान आहे. हे पक्षासाठी योग्य नाही.\"\n\nत्यामुळे आपण घेतलेले निर्णय योग्य आहेत हे सिद्ध करण्याची कसोटी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल.\n\nउत्तर महाराष्ट्रातही भाजपची संघटनात्मक ताकद कमी होऊ शकते. \n\nजळगाव जिल्ह्यातील लेवा पाटील पट्ट्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलेले नव्हते. एकनाथ खडसेंच्या निमित्ताने राष्ट्रवादीला संघटानात्मक बळ आणि जनाधार मिळू शकतो.\n\nस्थानिक समिकरणं बदलल्यामुळे भाजपला विधानसभा आणि लोकसभा निडवणुकीतही याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n\nतेव्हा उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी देवेंद्र फडणवीस आता गिरीश महाजन यांच्याकडे सोपवू शकतात. पण स्थानिक कार्यकर्ते खडसेंना कल देणार की भाजपमध्येच राहणार हा मोठा प्रश्न आहे. \n\nजळगाव जिल्ह्यात युती असतानाही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला कधीही मदत केली नाही किंबहुना त्रासच दिला असे आरोप शिवसेनेचे स्थानिक आमदार करत असतात.\n\nआता एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांसाठी नवी आव्हानं असणार आहेत. \n\nएकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमके काय बिनसले?\n\n2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. खरं तर कोणत्याही ज्येष्ठ नेत्यासाठी सत्ता येणं ही जमेची बाब. पण खडसेंच्या बाबतीत विपरीत घडले असे म्हणावे लागेल.\n\nदेवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी घोषणा झाल्यानंतर एकनाथ खडसे शपथविधी सोहळ्याला येण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदासाठी त्यांची दखल न घेतल्याने ते नाराज होते असे समजले जाते.\n\nखडसेंनी शपथविधीला हजेरी लावावी यासाठी त्यांची नाराजी दूर करण्यात आली. ते महसूल मंत्री झाल्यानंतर अगदी दोनच वर्षात त्यांना राजीनामा द्यावा लागला.\n\nभोसरी जमीन घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्याने त्यांना राजीनामा द्यावा लागला असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले.\n\nराजीनाम्यानंतर एकनाथ खडसे यांची भाजपमध्ये होत असलेली कोंडी त्यांनी अनेकवेळा जाहीरपणे बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर जाहीर टीका केली होती. ते म्हणाले, \"आमचे मुख्यमंत्री ड्राय क्लिनर होते. आरोप झाला की क्लिनचिट द्यायचे. पण नाथाभाऊंना दिली नाही. माझ्यावर एवढा राग का आहे,\" असा प्रश्न खडसेंनी विचारला होता.\n\nकाही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना त्यांनी पहिल्यांदाच खडसेंवर..."} {"inputs":"... गोखले म्हणाले, \"स्टँप ड्यूटी कमी केल्याने रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळेलच कारण यामुळे बाजारात लिक्विडिटी येईल. ज्या ग्राहकांना रिसेल किंवा रेडी प्रॉपर्टी विकत घ्यायच्या आहेत त्यांना याचा फायदा नक्की मिळेल. नवीन घर घेताना आपण आपलं राहणीमान अपग्रेड करत असतो. सध्या किमती कमी झाल्या आहेत आणि त्यात अशी सवलत मिळाल्यामुळे नक्कीच फायदा होऊ शकतो. लोक फ्लॅटची किंमत द्यायला तयार असतात पण त्यावर टॅक्स आणि ड्यूटी देताना जरा नाखूश असतात. त्या दृष्टीने हा निर्णय उत्तेजन देईल.\"\n\nबांधकाम व्यवसायाची परिस्थित... उर्वरित लेख लिहा:","targets":"या प्रोजेक्ट्ससाठी 25,000 कोटींच्या स्ट्रेस फंडाचीही घोषणा केली होती. होमलोनचे व्याजदर सतत कमी केले जात होते आणि सध्या असणारे 7-8.5 चे दर गेल्या दशकातले सगळ्यांत कमी दर आहेत असं म्हटलं जातंय.\n\nपण गेल्या काही वर्षांत सरकारने घेतलेल्या तीन मोठ्या निर्णयांचा ताळमेळ साधायलाही बांधकाम व्यवसायाला बराच वेळ लागला आहे.\n\nसगळ्यांत पहिला निर्णय होता 2017 मध्ये रेरा (रिअल इस्टेट डेव्हलपमेंट अँड रेग्युलेशन अॅक्ट) लागू करणं. या कायद्यामुळे बिल्डरला नव्या प्रोजेक्टचा 70 टक्के निधी एका वेगळ्या अकाउंटमध्ये ठेवणं अनिवार्य होतं. एका प्रोजेक्टचा निधी बिल्डर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरू शकत नाही ही यातली मेख होती. नव्या प्रोजेक्टसाठी त्यांना अनेक परवानग्या घेणं बंधनकारक बनलं.\n\nबांधकाम व्यवसायासमोर दुसरं आव्हान होतं जीएसटी, म्हणजे 'एक देश - एक कर' ही व्यवस्था. यामुळे 'देशाला एक मोठा बाजार बनण्यात मदत मिळाली तसंच भ्रष्टाचार आणि टॅक्स चोरीला आळा बसला', असा दावा सरकारने केला होता.\n\nतिसरा मोठा निर्णय होता नोटबंदीचा. या निर्णयाने खरंच काही फायदा झाला का यावर अजूनही वाद सुरू आहेत. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, \"नोटबंदीचा परिणाम बांधकाम व्यवसायात काळ्या पैशांची जी बेसुमार उलाढाल होत होती त्यावर झाला.\" त्यामुळे संकटातून लवकरात लवकर बाहेर पडण्यासाठी घरांचे दर कमी करणं, स्टॅम्प ड्युटी कमी करणं, व्याजदरात कपात करणं असे उपाय केले जात आहेत.\n\nकोणत्या ग्राहकांना फायदा?\n\nमहाराष्ट्र सरकारच्या निर्णयाचा कोणत्या ग्राहकांना फायदा होईल असे विचारल्यावर मोहित गोखले म्हणाले, अर्थव्यवस्थेला फटका बसला असला तरी सगळ्याच सेक्टर्सना तो बसलेला नाही. \n\nअनेक उद्योग व्यवसायांना या काळात चांगल्यापैकी नफा झालेला आहे. आयटी सारख्या क्षेत्रातल्या लोकांना बोनस मिळाले नसले तरी थेट पगारात नुकसान झालेलं नाही. \n\nया वर्गाची इतपत धक्के पचवण्याची तयारी असते. किराणा दुकानदार, औषध विक्रेते यांना या काळात चांगला नफा झालेला आहे यातून एक नवा ग्राहकवर्ग तयार होतोय. \n\nसध्या घर खरेदी करताना काय काळजी घ्याल?\n\nज्यांना राहण्यासाठी घर हवं आहे आणि वेळेचं बंधन आहे त्यांनी अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टीत जाऊ नये. कारण सध्या बांधकामांनाही धक्का बसला आहेच, त्यामुळे ते पुढे जाण्याचा धोका आहे. \n\nरेडी पझेशन घरांमध्ये हा धोका कमी आहे. बांधकाम सुरू असलेली प्रॉपर्टी घेताना पुन्हा GST, कर्जाच्या..."} {"inputs":"... गौतम नवलखा यांच्यासारख्या बुद्धीजीवींना यांनी अटक केली. या सर्व घटना आणीबाणीहून अधिक भयानक आहेत. आणीबाणीची घोषणा करण्यात आली होती. पण ज्या घटनांचा मी उल्लेख केला त्या घडत असताना कुठेही आणीबाणीची घोषणा नव्हती.\"\n\nअर्णब गोस्वामी यांचं प्रकरण अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा पत्रकारांचं स्वातंत्र्य यात मोडत नाही, असं विनोद वर्मा यांना वाटतं. \n\nते सांगतात, \"हे प्रकरण आत्महत्येस प्रवृत्त केल्याचं आहे. अर्णब गोस्वामी यांनी केलेल्या एखाद्या कार्यक्रमासंदर्भात किंवा रिपोर्ट प्रकरणी कारवाई झाली असती तर आम्ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रकरण अन्वय नाईक आत्महत्येचेच आहे यावर लोकांचा विश्वास बसला असता. सूडबुद्धीने कारवाई होत आहे असा मतप्रवाह बनला नसता,\" असंही ते म्हणाले.\n\nनिखिल वागळे एक स्वतंत्र पत्रकार आहेत. त्यांनी टीव्ही आणि वर्तमानपत्र दोन्ही ठिकाणी काम केलं आहे. \n\nट्विटरवर एडिटर्स गिल्डचे निवेदन ट्विट करत असताना त्यांनी लिहिलं, \"अर्णबच्या अटकेचा पत्रकारितेशी काहीही संबंध नाही. हे जुने प्रकरण आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली नव्हती. आता पीडित कुटुंबाकडून चौकशीची मागणी करण्यात आली आहे.\"\n\nपत्रकार संघटनांची सावध भूमिका \n\nदरम्यान, महाराष्ट्रातील पत्रकार हल्ला विरोधी समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी हा पत्रकारितेवरचा हल्ला नाही. ही वैयक्तिक बाब असल्याचं म्हणत या अटकेचा निषेध करणार नसल्याचं म्हटलं आहे.\n\nदेशमुख यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, \"रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही.\"\n\nते पुढे लिहितात, \"मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीरमधये वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणं होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होतं. \n\n\"गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हे अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून गोस्वामी यांना अटक केली.\"\n\n\"या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरून वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचं काम करू द्यावं हेच उचित ठरेल.\"\n\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांनी कायद्याने कारवाई केली,..."} {"inputs":"... घटकांचा अभाव असतो. त्यावेळी तुमचं आणि तुमच्या साथीदाराचं बौद्धिक आणि भावनिक सामंजस्य कसं आहे, यावर तुमचं नातं अवलंबून असतं,\" त्या पुढे सांगतात. \n\n\"परस्परांवरचा विश्वास आणि सुरक्षिततेची भावना दृढ असेल तर अंतर कितीही असलं तरी मनातलं अंतर कधी कमी होणार नाही,\" असा कानमंत्र वंदना कुलकर्णी तरुण-तरुणींना देतात. \n\n'नेटवर्क'च्या शोधातलं प्रेम \n\nआपला प्रियकर किंवा प्रेयसी काही काळासाठी दूर असेल, तर गोष्ट वेगळी. पण काही नाती कायमचीच लाँग डिस्टन्स असतात. \n\n'आम्ही वर्षभरात जास्तीत जास्त 20 दिवस एकमेकांसोबत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या - खूप दिवसानंतर भेटल्यानंतर काही वेळ निवांत एकमेकांसोबत बसा. छोट्या-मोठ्या 'अॅक्टिव्हिटीज' एकत्र करा. जसं की सोफ्यावर बसून निवांतपणे पॉपकॉर्न खात चित्रपट पाहणे किंवा ल्युडो खेळणे इत्यादी. \n\n3. एकमेकांच्या संपर्कात राहा - नव्या ठिकाणी राहायला गेल्यावर तिथल्या वातावरणाशी जुळवून घेण्याचा आपण प्रयत्न करतो. तेव्हा आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष होईल असं काही करू नका. एकमेकांशी फोन, स्काइप किंवा व्हॉट्सअॅपने संपर्कात राहा. हाताने लिहिलेल्या प्रेमपत्राइतकी दुसरी कुठली वस्तू संग्रहणीय असू शकते? तेव्हा एकदा प्रेम पत्र लिहून पोस्टाने पाठवा. \n\n4. नकारात्मक विचारांपासून दूर राहा - बऱ्याचदा फोन लागत नाही किंवा उचलता येत नाही. तेव्हा चीडचीड होते, पण याचा अर्थ असा नाही की तुमचा जोडीदार तुम्हाला टाळत आहे. कारण समजून घेतल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नका. त्याने नकारात्मक विचार वाढतात. \n\n5. आपल्या भावना व्यक्त करा - एकटं राहिल्यावर तुमच्या मनात भीती किंवा असुरक्षितता निर्माण होऊ शकते. त्याबद्दल जरुर एकमेकांना सांगा. भावना व्यक्त केल्यावर तुमच्या मनातील संशयाचं धुकं कमी होण्याची चिन्हं असतात, असं मानसोपचार तज्ज्ञ सांगतात. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... घरातून निघाले होते. त्यांना कुणीतरी सांगितलं होतं की त्या किंमतीत त्यांना चांगली म्हैस मिळेल. त्यानंतर लोकांनी त्यांना घेरून मारून टाकलं. \n\nबझैडा खुर्द येथील मंदिर.\n\nशवविच्छेदनानंतर कासिम यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना रात्री 2.30 वाजता सोपवण्यात आला. मंगळवारी सकाळी त्यांना दफनविधी झाला. त्यांच्या कुटुंबीयांच्या मते त्यांना FIR दाखल करू दिली नाही. \n\nमोहम्मद सलीम यांच्यामते, \"पोलीस म्हणत आहे की एका खटल्यात दोन गुन्हे दाखल करता येणार नाही.\" \n\nकासिम यांचे भाऊ मोहम्मद सलीम म्हणतात, \"पोलिसांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाली नाही किंवा गायींची कत्तल करण्याचं हत्यार मिळालं नाही. \n\nव्यवसायानं ड्रायव्हर असलेले मोहम्मद यासिन आपल्या जखमी भावाला घेऊन हापुडच्या एका रुग्णालयात ठाण मांडून बसले आहेत.\n\nसमीउद्दीन यांचे भाऊ मोहम्मद यासिन.\n\nजेव्हा FIR दाखल करणाऱ्या मोहम्मद यासिन यांना विचारलं की गावातले लोक हिंदू, मुस्लीम दोन्ही लोक सांगतात की ही घटना गायीमुळे झाली आहे. \n\nपण FIR मध्ये गायीचा उल्लेख नाही आणि रस्त्यावरील भांडणाचा उल्लेख आहे, असं कसं झालं? याचं उत्तर देताना ते म्हणाले, \"मी तर उशिरा आलो होतो. गावात आणि पोलीस ठाण्यातही. जसं जसं लोक बोलत गेले तसं तसं लिहिलं गेलं आणि त्यावर माझी सही झाली.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... घरी राहून सक्तीचा आराम करणं माझ्याच्यानं शक्य झालं नसतं म्हणून मी नाशिकच्याच एका नामांकित हॉस्पिटलला दाखल होऊन उपचार घेण्याचा निर्णय घेतला. \n\nपण त्याच दिवशी संध्याकाळी मला निरोप मिळाला की मी पॉझिटिव्ह आहे. काही वेळापूर्वीच मी सुस्कारा टाकला होता की एका संकटातून आपण पुढे सरकलोय. टेस्टिंग सेंटरवर ताण असल्याने आधीचा रिपोर्ट चुकीचा आलेला असू शकतो. पण खात्री केल्यानंतर मला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं!\n\nत्या क्षणी मला वाईट वाटलं. आपल्याच बाबतीत असं का, असंही वाटू लागलं. चार दिवस माझ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"यम ठेवा' या शब्दांनी बळ यायचं. \n\nमाझ्या कुटुंबाला कॉरंटाईन करण्यात आलं होतं. तर माझ्या संपर्कातील 31 जणांना क्वारंटाईन केलं गेलं. त्यातील माझ्या पोलीस स्टेशनच्या 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं तपासणी केल्यावर लक्षात आलं. \n\nवीस दिवस मी हॉस्पिटलमध्ये प्रचंड मानसिक तणावाखाली जगत होतो.\n\nमाझी दुसऱ्यांदा टेस्ट करण्यात आली तेव्हा ती निगेटिव्ह आली. मी खरं सांगतो, मी कधी देव पाहिला नाही. पण हॉस्पिटमधल्या त्या दोन आठवड्यांमध्ये मी डॉक्टर, नर्स आणि तिथल्या कर्मचाऱ्यांच्या रूपात देव पाहिला.\n\nमाझ्या आयुष्यात हे देव नसते तर काय झालं असतं? मी तिथून निघालो तेव्हा तिथे 48 रुग्ण होते. माझ्यानंतर अनेक रुग्ण तिथे दाखल झाले असतील. \n\nडिस्चार्ज मिळाल्यानंतर मधुकर कड\n\nमला सेव्हन हिल्समधून 27 एप्रिलला डिस्चार्ज मिळाला. तेव्हा अंधाऱ्या खोलीतून बाहेर आल्याचा भास झाला. अंधेरीच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनचे कर्मचारी माझं स्वागत करायला हॉस्पिटलच्या आवारात हजर होते. माझ्यासाठी हे अनपेक्षित स्वागत होतं. \n\nकोव्हिडच्या रुग्णांकडे ज्या नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं जातं, त्या पार्श्वभूमीवर या स्वागताने माझ्या मनाला उभारी दिली.\n\nलोक कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबांसोबत भेदभावही करतात. कोव्हिडच्या पेशंटना नकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात, माझ्या कुटुंबालाही काहीसा हा अनुभव आला. क्वारंटाईन केलेल्या कुटुंबापासून लोक नजर चुकवतात. \n\nनाशिककडे जाताना वाटेत ठाण्याच्या टोलनाक्याजवळही माझं फुलांच्या वर्षावाने स्वागत झालं. नाशिकमध्ये तर सोशल डिस्टन्सिंग पाळत मला ओवाळण्याचे छोटेखानी कार्यक्रम पार पडले. \n\nमी गेल्या वर्षी वयाची पन्नाशी पार केली. मला डायबिटीस, हृदयाचे आजार वा ब्लड प्रेशरचा त्रास, असे अतिजोखमीचे कोणतेच आजार नाही. कोव्हिडमधून बरं झाल्यावर माझं वजन 7-8 किलो कमी झालंय. \n\nमी कोरोना व्हायरसचा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क आणि हॅंड ग्लोव्ज वापरत होतो. पण आमच्या कामाचंच स्वरूप असं आहे की आम्ही मोठी जोखीम पत्करतोय. कोण व्यक्ती पॉझिटिव्ह आहे आणि ती आपल्या कधी संपर्कात येईल हे सांगता येत नाही. फील्डवर काम करताना लोकांसोबतच्या संपर्काशिवाय पर्याय नाही, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम काटेकोरपणे पाळले पाहिजेत. \n\nमधुकर कड यांचे अनेक छोटेखानी सत्कारही झाले\n\nमी आधी म्हटलं त्याप्रमाणे जीव धोक्यात घालून काम करणारे डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई..."} {"inputs":"... घेऊन दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांसाठी ठेवण्यात आलाय.\n\nओपन स्लॉट - यावेळात सामान्य नागरिक लस घेऊ शकतील.\n\nत्यामुळे जर रजिस्ट्रेशनच्या वेळी तुम्हाला सकाळी, दुपारी अशा वेळा मिळाल्या असतील तर त्या वेळेत पोहोचून लस घ्या. \n\n7. कोव्हिड होऊन गेल्यानंतर किती दिवसांनी लस घ्यावी?\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार,\n\nकोरोनामुक्त झाल्यानंतर किती दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. यामुळे किती दिवस संरक्षण मिळतं. याबद्दल अजूनही ठोस माहिती नाही. त्यामुळे कोरोनामुक्त झाल्यानंतर लस घेण्याची शिफ... उर्वरित लेख लिहा:","targets":". केंद्रीय आरोग्य विभागाच्या रुग्णालयातही कोव्हिड-19 विरोधी लस मोफत मिळणार आहे. \n\nखासगी रुग्णालयांमध्ये मात्र लस घेण्यासाठी 250 रूपये मोजावे लागतील. यात 150 रूपये लशीची किंमत आणि 100 रुपये ऑपरेशन चार्जसाठी घेतले जातील.\n\n12. लस घेतल्यानंतर किती दिवसात शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण होईल?\n\nकोव्हिड-19 विरोधी लस दोन टप्प्यात दिली जाणार आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस दिला जातो.\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.\n\nमहाराष्ट्राचे आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास सांगतात, \"पहिला डोस घेतल्यानंतर साधारणत: 42 दिवसांनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार होते. पण, यासाठी लसीचा दुसरा डोस 28व्या दिवशी घेणं गरजेचं आहे.\"\n\n13. लस घेतल्यानंतर संरक्षण किती दिवस मिळेल?\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 विरोधी लस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोगप्रतिकारशक्ती किती दिवस टिकेल हे अजूनही निर्धारित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे लस घेतल्यानंतरही मास्क घालणं, हात धूणं, सोशल डिस्टंसिंगचं पालन महत्त्वाचं आहे.\n\n14. कोरोनाविरोधी लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 वर प्रभावी आहे?\n\nआरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस व्हायरसविरोधात एकापेक्षा जास्त अॅन्टीबॉडी तयार करतात. स्पाईक प्रोटीन विरोधातही अॅन्टीबॉडी तयार होतात. त्यामुळे लस म्युटेट झालेल्या कोव्हिड-19 व्हायरसवर प्रभावी नक्कीच असेल. त्यासोबत अभ्यासातून निदर्शनास आलंय की, म्युटेशनमुळे लसीच्या प्रभावावर काही परिणाम होणार नाही.\n\n15. एचआयव्हीग्रस्त व्यक्ती लस घेऊ शकतात?\n\nकेंद्र सरकारच्या माहितीनुसार, एचआयव्हीग्रस्त आणि कॅन्सरची औषध घेणाऱ्यांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी असते.\n\nपण, सद्य स्थितीत उपलब्ध असलेल्या लशींमध्ये जिवंत व्हायरस नाही. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी असणारे व्यक्ती लस घेऊ शकतात. पण, त्यांच्यासाठी लस तेवढी प्रभावी नसेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... घेणारा हरजिंदर नावाचा तरूण होता. त्याची मदत आम्हाला होई. \n\nकिमान आधारभूत किंमत, बाजार समित्या व अडत्यांचं अस्तित्व यांबाबतच्या शंका आणि भीती प्रामुख्यानं शेतकऱ्यांच्या बोलण्यात वारंवार येत होत्या. आपलं म्हणणं मांडल्यावर 'मोदी जुलूम कर रहा है, लेकिन हम मानेंगे नहीं' असा शेवट प्रत्येकाच्या बोलण्यात असे.\n\nइतरवेळीही पंजाबी लोकांच्या बोलण्यातला ठामपणा आणि आक्रमकपणा दिसतो, तो इथेही दिसला. पटियालातील केसर सिंग घोषणा द्याव्या अशा आवाजात आम्हाला सांगत होते, \"अडतिया से हमारा नौ मास का रिश्ता है, उसको हम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टलेला एक मूळचा पंजाबी तरूण दिल्लीत शिकत होता आणि तो फक्त पाठिंब्यासाठी तिथं पोहोचला होता. इथे उपस्थित राहणं आपलं कर्तव्य तो मानत होता. अत्यंत उत्साहाने तो शेतकऱ्यांचे मुद्दे आम्हाला सांगत होता.\n\nदरम्यान एक मुद्दा आवर्जून नमूद करायला हवा, तो म्हणजे कोरोनाचा. कारण कोरोनासारख्या आरोग्य संकटाचा काळ असूनही हजारोंच्या पटीत शेतकरी सहभागी झाले आहेत. बहुतांश जणांच्या तोंडाला मास्क नाहीय. याबद्दल विचारलं, तर रणजित सिंह हे बिहारच्या निवडणुकीचा दाखला देतात. ते म्हणतात, \"तिथे निवडणुकांवेळी हजारोंच्या सभा घेतल्या, तेव्हा तुम्हाला कोरोना आठवला नाही का? आमच्या आंदोलनावेळीच कोरोना आला का?\"\n\nअशा बऱ्याच गोष्टी या आंदोलनात पाहायला मिळाल्या. आज सहा दिवस झाले हे शेतकरी रस्त्यावर बसलेत. या भागातील तापमान दहा अंशापर्यंत खाली येतो. डिसेंबरमधल्या दिवसागणिक हा आकडा आणखी खाली येत जाईल. अशावेळीही शेतकरी आंदोलनावर तसूभरही मागे सरत नाहीत.\n\nसहा-सहा महिन्यांची सोय करूनच शेतकरी दिल्लीच्या दिशेनं घरातून निघालेत. केवळ खाण्या-पिण्याचीच नव्हे, तर मानसिक तयारीही करून आलेत. या परिसरात अनेक गुरुद्वारांच्या मार्फत खाण्यची सोय करण्यात आलीय. शिवाय, कुणी ना कुणी फलं, पाणी, बिस्किटं असे वाटप करत आहेच.\n\nदिवसभर आंदोलनाच्या परिसरात फिरल्यानंतर संध्याकाळी परतत असताना अर्ध्या रस्त्यात आलो आणि मोबाईलवर मेसेज आला, शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यातील चर्चेतून ठोस असे काहीच बाहेर आले नाही. चर्चेसाठी समितीचा प्रस्ताव सरकारने ठेवलाय.\n\nदिवसभर शेतकऱ्यांशी जेवढं बोललो, त्यावरून एवढं निश्चित की, घरदार मागे ठेवून, शेतीचं कामं ठप्प ठेवून, गाडी-घोड्यासह शकेडो किलोमीटर राजधानीवर धडकलेल्या हे शेतकरी एका निर्धारानं आलेत. त्यांच्याशी सरकार कसा संवाद साधतंय आणि यातून मार्ग काढतंय, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... घेत भारतीय संघाने काही दिवसातच दुसऱ्या विजयाची नोंद केली. \n\nचंद्रशेखर (4) तर बेदी (3) यांच्या भेदक माऱ्याच्या बळावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला 131 धावांत गुंडाळलं. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारतीय संघाने 396 धावांवर आपला डाव घोषित केला. गुंडप्पा विश्वनाथ यांनी 79 तर करसन घावरी यांनी 64 धावांची खेळी केली.\n\nभारतीय संघाला 265 धावांची मोठी आघाडी मिळाली.\n\nबिशन सिंग बेदींनी ऑस्ट्रेलियात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.\n\nऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 263 धावांत आटोपला. भारतीय संघाने एक डाव आणि 2 धावांनी मोठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"साकारत पॉन्टिंगला चांगली साथ दिली. \n\nराहुल द्रविड आणि अजित आगरकर हे या विजयाचे शिल्पकार होते.\n\nराहुल द्रविड यांनी साकारलेली द्विशतकी खेळी आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांनी केलेल्या शतकी खेळीच्या बळावर भारताने 523 धावा केल्या. द्रविडने 23 चौकार आणि एका षटकारासह 233 धावांची विक्रमी खेळी केली. लक्ष्मणने 18 चौकारांसह 148 धावांची खेळी सजवली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी 303 धावांची भागीदारी करत कोलकाता इथे झालेल्या ऐतिहासिक भागीदारीच्या स्मृती जागवल्या. \n\nअजित आगरकरने घेतलेल्या सहा बळींच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव 196 धावांतच गुंडाळला. आगरकरने 41 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या एकाही फलंदाजाला स्थिरावू दिले नाही.\n\nभारतीय संघाला विजयासाठी 230 धावांचं आव्हानात्मक लक्ष्य मिळालं. वेळ कमी होता. राहुल द्रविडने दुसऱ्या डावातही छाप उमटवत नाबाद 72 धावांची अफलातून खेळी साकारली. द्रविडलाच मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nइरफान पठाणचा अष्टपैलू खेळ\n\nपर्थ, 16 ते 19 जानेवारी 2008- 72 धावांनी विजयी\n\nकुप्रसिद्ध अशा 'मंकीगेट' प्रकरणाने सिडनी कसोटी झाकोळली गेली. अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंह यांच्यातल्या भांडणाचं पर्यावसान न्यायालयीन सुनावणीत झालं.\n\nक्रिकेटच्या इतिहासातलं काळं पर्व म्हणून याप्रकरणाची नोंद झाली. सिडनीत झालेल्या नाट्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. मात्र काही दिवसातच जगातल्या वेगवान पिचपैकी एक असलेल्या पर्थ या ठिकाणी भारतीय संघाने दिमाखदार विजय साकारला. \n\nइरफान पठाण या विजयाचा शिल्पकार ठरला होता.\n\nभारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 330 धावांची मजल मारली. राहुल द्रविडने 93 तर सचिन तेंडुलकरने 71 धावांची खेळी केली. एकत्रित दमदार प्रदर्शनाच्या बळावर भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव 212 धावांतच गुंडाळला. रुद्रप्रताप सिंगने 4 तर इरफान पठाण, इशांत शर्मा आणि अनिल कुंबळे यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. \n\nभारतीय संघाने दुसऱ्या डावात 294 धावा केल्या. लक्ष्मणने 79 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाला 413 धावांचं प्रचंड लक्ष्य मिळालं. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केला आणि ऑस्ट्रेलियाचा डाव 340 धावांतच आटोपला. इरफान पठाणने 3 तर रुद्रप्रताप सिंग, अनिल कुंबळे आणि वीरेंद्र सेहवाग यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.\n\nअष्टपैलू खेळाकरता इरफानला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने सन्मानित..."} {"inputs":"... घेता इतर गोष्टींवर लक्ष देणे गरजेचे असते. खाद्य पदार्थांमध्ये बदल, जीवन शैली बदलणे, जेवणाच्या वेळेचे योग्य नियोजन केल्यास दिलासा मिळू शकतो.\n\nरिफाइन्ड कार्बोहायड्रेट्सचा वापर कमी केला पाहिजे. उदाहरणार्थ, तांदूळ, पांढरा ब्रेड, मिठाई आणि बटाटे, इ.\n\nवनौषधी उपचारही फायदेशीर आहेत. उदाहरणार्थ, गुलाब तेल, व्हिटेक्स अॅग्नस कॅस्टस एल, सेंट जॉन्स वॉर्ट यांसारख्या वनस्पती पीएमएस ट्रीटमेंटमध्ये वापरल्या जातात. त्यांच्याबरोबर व्हिटॅमिन बी 6, मॅग्नेशियम, मल्टी व्हिटॅमिनच्या गोळ्या वापरल्यास पीएमएसची लक्षणे क... उर्वरित लेख लिहा:","targets":"चे शिक्षण पूर्ण करता आलेले नाही. शिक्षणात आलेल्या अपयशामुळे तीचे नैराश्य वाढत गेले.\n\nती जेवत नव्हती. तीने अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सर्व उपचार अपयशी ठरत होते. \n\nमानसोपचार वॉर्डातही तिच्यावर अनेकदा उपचार करण्यात आले. कटूता आणि क्रोध यामुळे ती आपल्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकली नाही. ती मासिक पाळीचा तिरस्कार करत असे.\n\nहुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ज्या मुलीचे नाव काढले जात होते तिला तिचे भविष्य दिसत नव्हते. असा एकही उपचार नव्हता जो तिला दिला गेला नसेल. हारर्मोन्सचे उपचारही अपयशी ठरल्यानंतर डॉक्टरांचा एक गट तिच्याशी चर्चा करण्यासाठी आला.\n\nआपल्याला मासिक पाळी नकोय असा तिचा आग्रह होता. जी गोष्ट मला शिक्षणापासून दूर करते आहे असे आयुष्य नको आहे असे तीचे मत होते. तीने मासिक पाळी थांबवण्याचा निर्णय घेतला.\n\nडॉक्टर म्हणाले एकच मार्ग आहे. ही शस्त्रक्रिया सांगताना डॉक्टरही कचरले. कारण ही शस्त्रक्रिया म्हणजे गर्भाशय आणि अंडाशय काढून टाकणे. यामुळे तीला भविष्यात कधीही आई होता येणार नाही. ती कधीही गर्भधारणा करू शकणार नाही असे तिला सांगण्यात आले. पण ती तीच्या निर्णयावर ठाम होती.\n\nमाझा काहीही आक्षेप नाही असे तीने स्पष्ट केले. तसंच मला लग्नही करायचे नाही असे तीने सांगितले.\n\nती म्हणाली, \"या जगात खूप मुलं आहेत. मला मूल होणार नाही म्हणून जगाचे नुकसान होणार नाहीय.\"\n\nप्रदीर्घ चर्चेनंतर डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया केली. आता ती पदवीचे शिक्षण पूर्ण करत आहे.\n\n( लेखिका स्वत: डॉक्टर आहेत. या लेखातली सर्व पात्र काल्पनिक आहेत. विषय नीट समजावा यासाठी पात्रांचा उल्लेख करण्यात आला आहे.) \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... घेताना झिरपा सिद्धांत महत्त्वाचा आहे. \"GDP वाढतो तेव्हा अर्थव्यवस्था वाढते हे खरंच आहे. बजेटही वाढतं. लोकांना वस्तू आणि सेवांचा उपभोगही घेता येतो. पण GDP मोजताना यासाठी सरकारने किती रुपयांची तरतूद केली आहे. आणि किती रुपयांचा प्रत्यक्ष खर्च झाला, याचीच माहिती मिळते. हा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्याचा फायदा लोकांना झाला की नाही, हे कळत नाही.\"\n\n\"जसं शिक्षणासाठी सरकारने किती तरतूद केली हे कळतं. पण किती मुलांनी शिक्षण घेतलं, त्यांना काय दर्जाचं शिक्षण मिळालं, याची पडताळणी होत नाही. खर्च शेवटपर्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाने अजून तशी तरतूद केलेली नाही, अशी भूमिका राज्यसभेत मांडली आहे. \n\nपण त्याचवेळी हॅपीनेस इंडेक्सची कल्पना लोकांचं लक्ष वेधून घेत आहे, हे ही खरंच. IIT मुंबई मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक वरदराज बापट यांनीही हॅपीनेस इंडेक्सबद्दल सकारात्मक मत व्यक्त केलं आहे. \n\nमात्र इंडेक्स मापनाच्या पद्धतीवर स्पष्टता असावी, असं मत त्यांनी व्यक्त केलं. \n\n\"हॅपीनेस इंडेक्स ही कल्पना चांगलीच आहे. GDP हा निकषही विकासमापनासाठी अपुरा आहे. कारण कुटुंबाच्या उत्पन्नाबरोबरच आनंद, समाधान, स्वातंत्र्य या गोष्टीही महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी मूल्यात्मक निर्देशांकाची गरज आहे. पण हॅपीनेस इंडेक्स मोजणार कसा?\" असा प्रश्न बापट यांनी विचारला. \n\nसमाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत सरकारी सेवा पोहोचते आहे की नाही?\n\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातही त्यांना एक त्रुटी आढळते - \"पाहणीसाठी प्रत्येक देशात दरवर्षी हजार लोकांना प्रश्न विचारण्यात आले. (देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत) ही संख्या खूपच अपुरी आहे. हे लोक कसे निवडले, याचाही निकष देण्यात आलेला नाही. असं असताना ताजा अहवाल हा हॅपीनेस ठरवण्यासाठी पुरेसा नाही,\" असंही बापट यांना वाटतं. \n\nशिवाय देशात लोकशाही व्यवस्था आहे किंवा नाही, देशाची भौगोलिक स्थिती, तिथली वैविध्य यांचाही विचार झाला नाही आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. \n\n\"पाकिस्तानातली परिस्थिती आपण जाणतो. शेजारी चीनमध्येही लोकशाही अस्तित्वात नाही. असं असतानाही हे देश भारतापेक्षा कोसो पुढे आहेत हे पटण्यासारखं नाही,\" बापट यांनी सांगितलं. \n\nभारत खरंच दु:खी आहे का?\n\nसंयुक्त राष्ट्रसंघाच्या सलग तिसऱ्या अहवालात भारताची पिछेहाट झाली आहे. सुदृढ समाजासाठी आर्थिक आणि दर्जात्मक सुधारणाही आवश्यक आहे, यावर सर्व अर्थतज्ज्ञांचं दुमत नाही. \n\nअशावेळी भारताने हॅपीनेस इन्डेक्सला पद्धती म्हणून स्वीकारलं नाही तरी निदान अंतर्गत पाहणीसाठी एक निकष म्हणून जरूर वापरावा, अशी अपेक्षा दोन्ही तज्ज्ञांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केली आहे. \n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... घ्यायला आवडतात\n\n\"एखाद्यानं ओशाळून ही पत्रं लपवून ठेवली असती, पण हे तर अभिमानानं सांगत होते.\" महत्त्वाकांक्षी अय्यरांनी याच गोष्टीचा फायदा घेत संधीचं सोनं केलं. \n\n\"संपादकांनी मला वेगवेगळी नावं सुचवली पण त्यापैकी 'रिग्रेट अय्यर' हे टोपणनाव वापरण्याचं मी पक्कं केलं. त्याचवेळी मला लेखणी तलवारीपेक्षा धारदार असते हे समजलं\" असं ते सांगतात. दिवाणी न्यायालयात जाऊन त्यांनी नावही बदललं. \n\nमी माझ्या पासपोर्ट, बँक खातं, लग्नपत्रिकेतही माझ्या नावात बदल करून घेतला. \n\nसुरुवातीला सगळेजण मला हसायचे. हा माणूस वेड... उर्वरित लेख लिहा:","targets":"अपयश आलं तरी त्यांनी हार मानली नाही. कारण अपयशाशी त्यांचं घनिष्ठ नातं होतं. त्यांच्यासाठी अपयश हीच यशाची पहिली पायरी ठरली. \n\nसाभार परत या शिक्क्यासह साहित्य परत आलेल्या लेखक-कवींचं आंतरराष्ट्रीय मंडळ स्थापन करण्याचा अय्यर यांनी प्रयत्न केला. पण कुणीही प्रतिसाद दिला नाही. कारण अपयश कुणालाच नको असतं, असं ते म्हणाले. \n\nनाव बदलण्याच्या निर्णयाचा पश्चाताप होतो का? असं विचारल्यावर अय्यर ठामपणे नाही सांगतात. \n\n''साभार परत ही संकल्पनाच काही दिवसात नामशेष होईल. आताच्या डिजिटल जगात दिलगिरी अर्थात साभार परतीचं पत्र काय असतं? असं काहीजण मला विचारतात. एखाद्या दिवशी इंटरनेट सेवा विस्कळीत झाली तरीही ही साभार परतीची अर्थात दिलगिरीची पत्रं माझ्या कपाटात सुरक्षित असतील'', असं रिग्रेट अय्यर समाधानानं सांगतात. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... चर्चेत भागही घेतला नाही. \n\nहेच मुद्दे अधोरेखित करत श्रीकांत कात्रे यांनी म्हटलं, की उदयनराजे भोसले हे लोकप्रिय आहेत. पण त्याची कारणं वेगळी आहेत. राजकारणाबाबत ते गंभीर असल्याचं कधी दिसलं नाही. \n\nश्रीनिवास पाटलांना प्रतिमेचा फायदा?\n\n\"श्रीनिवास पाटील यांची प्रतिमा स्वच्छ आहे. कराडमधून ते दोन वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेले आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ते सनदी अधिकारी होते. त्यामुळे निधी मिळविणं, सरकारी योजना राबविणं याचा नोकरशहा आणि राजकारणी असा दुहेरी अनुभव त्यांच्याकडे आहे. तो वापरून त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":", 2014 आणि अगदी 2019 च्या निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवली होती. आता त्यांना राष्ट्रवादीशिवायही या मतदारसंघात आपण बहुमतानं निवडून येऊ शकतो, हे सिद्ध करावं लागणार आहे,\" असं चोरमारे यांनी म्हटलं. \n\nसातारा मतदारसंघातील विधानसभा निहाय समीकरणं पाहिली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा दिसून येत असल्याचंही विजय चोरमारे यांनी म्हटलं. \n\n\"सातारा-जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले एकत्र झाल्यामुळे त्यांना फायदा होईल. पण कोरेगाव, वाई, कराड दक्षिण, कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी वरचढ ठरू शकते. पाटण मतदारसंघात शंभूराजे देसाई हे शिवसेनेचे असले तरी इथूनही राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या मोठी आहे.\"\n\nयशवंतराव चव्हाणांनंतर साताऱ्यातील लोकांनी शरद पवारांना तसाच पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर विधानसभेची जी निवडणूक झाली त्यामध्ये अकरापैकी दहा मतदासंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळाला होता. श्रीनिवास पाटील यांच्या पाठीशी राष्ट्रवादीची ही ताकद आहे, असं चोरमारे यांनी म्हटलं. \n\nउदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर साताऱ्यात झालेल्या महाजनादेश यात्रेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारकरांसाठी अनेक घोषणा केल्या होत्या. रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी, हद्दवाढीला मंजुरी अशा अनेक घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. भाजप आणि मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याचा, या आश्वासनांचा उदयनराजेंना फायदा होऊ शकतो का, या प्रश्नाला उत्तर देताना चोरमारे यांनी नकारात्मक उत्तर दिलं. \n\n\"निवडणुकीत आश्वासनं दिलीच जातात. त्यांचं पुढं काय होतं, हे लोकांना चांगलंच माहिती असतं. दुसरं म्हणजे उदयनराजेंनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावर फारशा सकारात्मक प्रतिक्रिया आलेल्या नाहीत. सहा महिन्यांतच आपण पक्षाचा राजीनामा का दिला, या प्रश्नावर त्यांनी समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे उदयनराजेंसाठी ही निवडणूक निश्चितच आव्हानात्मक आहे.\" \n\nसातारा लोकसभा मतदारसंघातील विधानसभा निहाय परिस्थिती\n\nसातारा लोकसभा मतदारसंघातील मतदारांची एकूण संख्या 18 लाख 23 हजार 476 इतकी आहे. यापैकी पुरूष मतदारांची संख्या 9 लाख 35 हजार 878 आहे. तर महिला मतदारांची संख्या ही 9 लाख 3 हजार 92 इतकी आहे. त्याचबरोबर 16 तृतीयपंथी मतदारांची नोंदही झाली होती. \n\nमे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये..."} {"inputs":"... चाचण्यांचे अनेक टप्पे असतात. \n\nसर्वांत शेवटचा टप्पा हा ह्युमन ट्रायलचा असतो. ज्या लसीची चाचणी घ्यायची आहे त्या चाचणीत सहभागी होणाऱ्याला त्या आजाराची लागण असता कामा नये. म्हणजेच कोरोना विषाणूवरच्या लसीची ह्युमन ट्रायल असेल तर चाचणीत सहभागी होणाऱ्याला कोरोना विषाणूचा संसर्ग असता कामा नये. \n\nकोरोना विषाणूविरोधातल्या अँटीबॉडीजही शरीरात असता कामा नये. म्हणजेच एखाद्या व्यक्तीला आधी कधीतरी कोरोनाचा संसर्ग झालेला असेल आणि त्यातून तो पूर्णपणे बरा झाला असेल तर त्याच्या शरीरात कोरोना विषाणूविरोधातल्या अँट... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्ण माहिती ई-डायरीमध्ये भरावी लागते. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान डॉक्टर कायम फोनवरून संपर्कात असतात. नियमित फॉलोअप घेतला जातो. 7 जुलैलाही फॉलोअप झाला. म्हणजेच एप्रिलपासून सुरू झालेली प्रक्रिया जुलैपर्यंत सुरू आहे.\"\n\nया प्रक्रियेदरम्यान दीपक यांना तीन वेळा ताप येऊन गेला आहे आणि त्यांना भीतीही वाटली. \n\nजीव जाईल यापेक्षा आपल्या माणसांना बघता येणार नाही, याची जास्त भीती वाटत होती, असं दीपक सांगतात. \n\nतीन वर्षांपूर्वी दीपक यांच्या वडिलांचं निधन झालं. मात्र, परदेशात असल्यामुळे दीपक यांना वडिलांचं अंत्यदर्शनही घेता आलं नव्हतं. \n\nदीपक सांगतात, \"ट्रायलच्या वेळी त्यांना हीच भीती जास्त वाटत होती की यापुढे मी आई आणि भावंडांना भेटू शकेन की नाही.\"\n\nकुठल्याही कठीण प्रसंगासाठी हॉस्पिटलकडून एक इमरजेंसी नंबर दिला जातो. मात्र, त्यांना तेव्हाही भीती वाटली होती आणि आजही वाटते. \n\nदीपक यांनी सांगितलं की त्यांना 90 दिवस कुठेही जाता येणार नाहीय. लसीचे केवळ दोन डोज देण्यात आले आहेत. मात्र, फॉलोअपसाठी नियमितपणे हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. \n\nदीपक पालीवाल कोण आहेत?\n\n42 वर्षांचे दीपक लंडनमधल्या एका फार्मा कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम करतात. \n\nत्यांचा जन्म भारतातला. भारतातच ते लहानाचे मोठे झाले. त्यांचं कुटुंब आजही जयपूरमध्ये आहे. ते आणि त्यांची पत्नी दोघं लंडनला राहतात. पत्नीदेखील फार्मा कंपनीत आहे.\n\nभावंडांमध्ये ते सर्वांत धाकटे आहेत. लसीचा पहिला डोज घेतल्यानंतरच त्यांनी जयपूरमध्ये आपल्या कुटुंबीयांना या ट्रायलविषयी सांगितलं. दीपक सांगतात की आई आणि भावाला आनंद झाला. पण मोठी बहीण खूप चिडली. \n\nदीपक यांच्या पत्नी पर्ल डिसूजा यांनी सांगितलं की त्यांना दीपक यांचा निर्णय अजिबात आवडला नव्हता. त्या म्हणतात, \"मला दीपकसाठी 'हिरो'चा टॅग नको होता.\" त्या म्हणतात की मी एकदा होकार दिला. पण यापुढे त्यांना असं काहीही करू देणार नाही. \n\nदीपक यांचा ट्रायलचा भाग पूर्ण झाला आहे. मात्र, ऑक्सफोर्डच्या संशोधनात आणखी 10 हजार जणांवर या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. \n\nसंपूर्ण जगाप्रमाणेच दीपक यांचंही सगळं लक्ष ट्रायल यशस्वी होण्याकडे लागून आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... चार ते पाच दिवस रक्तस्त्रास सुरू असल्याने अनेक मुलींना पोटात कळा येणे, कंबर दुखणे असा त्रास होतो. तर रक्तस्त्राव अधिक असल्यास वारंवार सॅनिटरी नॅपकीन बदलावे लागतात.\n\n\"त्या दिवसांमध्ये सलग तासनतास बसून काम करणं शक्य होत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? हे काही मुलींनी मागून घेतलेलं नाही. नाईलाजाने हा त्रास आम्हाला सहन करावा लागतो. यात आमचा काय दोष आहे,\" असाही प्रश्न वर्षा यांनी उपस्थित केला.\n\nपण मासिक पाळीत काम करणं प्रत्येक मुलीसाठी आव्हानात्मक असलं तरी प्रत्येकीसाठी ते त्रासदायक असतंच असं नाही. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फरक पडणार नाही, असंही मत मांडणाऱ्या महिला आहेत.\n\nअनेकींना आपली पाळी इतर जणींच्या बरोबरच येते असं वाटत, पण ते कितपत खरं आहे?\n\nयाविषयी बोलताना अभिनेत्री जुई गडकरी सांगते, \"वर्षानुवर्षे महिला स्वत:ला सिद्ध करत आल्या आहेत. मी अभिनय क्षेत्रात असले तरी विविध पातळ्यांवर महिला म्हणून माझ्यासमोर आव्हानं असतात. पण मग मासिक पाळीसाठी एखादी सुट्टी महिलांना मिळाली म्हणून त्या लगेच मागे पडतील असं मला वाटत नाही. एका सुट्टीने संधी हुकाव्यात इतक्या महिला दुबळ्या नाहीत.\" \n\nसोशल मीडियावरही याच मुद्द्यावरून महिलांमध्ये अधिक चर्चा होताना दिसतेय. प्रत्येक क्षेत्रातली आव्हानं वेगळी असतात. \n\n\"मला वाटतं जर मी मासिक पाळीसाठी सुट्टी घेत बसले तर माझी संधी जाऊ शकते. उदाहरणार्थ, जर एखादं मोठं प्रोजेक्ट असेल आणि त्यासाठी दररोज महिनाभर काम करावं लागणार असेल तर हे प्रोजेक्ट महिला म्हणून मला देताना उद्या विचार केला जाईल. महिला मासिक पाळीत सुट्टी घेतात म्हणून त्यांना तातडीचे आणि महत्त्वाचे प्रोजेक्ट दिले जाणार नाही,\" असे निकिता सांगते.\n\nमासिक पाळीत मेन्स्ट्रुअल कप किंवा कापडाला पर्याय काय?\n\nआज मोठ्या संख्येने महिला कामासाठी घराबाहेर पडतात. संघटीत आणि असंघटीत अशा दोन्ही प्रकारच्या कामात महिलांचा मोठा वाटा आहे. पण तरीही कामाच्या आणि सार्वजनिक ठिकाणी महिलांना आवश्यक सुविधा नाहीत.\n\nमुंबई, पुणे, नाशिक अशा महानगरांमध्येही महिलांसाठी पुरेशी सर्वाजनिक शौचालय नाहीत. शौचालयात स्वच्छता नसल्याचं सर्वत्र दिसून येतं. मासिक पाळीसाठी सॅनिटरी नॅपकीन व्हेंडिंग मशिन्सही नाहीत.\n\nखासगी आणि सरकारी दोन्ही कार्यालयांमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी पुरेशा सुविधा उपलब्ध नसतात. \n\nडॉ. सरिता पिकळे सांगतात, \"महिलांना सुट्टी देण्याऐवजी खासगी आणि शासकीय कार्यालयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध असायला हवेत, त्यासाठी व्हेंडिंग मशिन्स असतात त्याची सोय हवी. कार्यालयात एखादी आरामाची लहान खोली हवी. या मागण्यांसाठी महिलांनी आग्रही रहायला हवं.\"\n\nमहिला डॉक्टर काय सांगतात ?\n\nमहिला त्यांच्या आरोग्यकडे पुरेसे लक्ष देत नाहीत असं मत स्त्री रोगतज्ज्ञांकडून मांडण्यात येतं. केवळ महिला वर्ग नाही तर सरकारी पातळीवर, खासगी कार्यालयातही महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.\n\nमासिक पाळीसाठी महिलांना कामाच्या ठिकाणी सुट्टी देणे वैद्यकीय गरज आहे का? याविषयी बोलताना..."} {"inputs":"... चार पॉइंट्सने आघाडीवर आहेत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. ही फ्लोरिडापेक्षा खूप चुरशीची लढत आहे. आणि 2020 मध्ये ट्रंप लॅटिन अमेरिकन मतदारांमध्ये 2016 च्या तुलनेत खूप चांगलं करत आहेत. \n\nत्याचप्रमाणे पेन्सलव्हेनियाच्या पश्चिम भागात नोकरी करणाऱ्या श्वेतवर्णीय कामगारांची मतं ट्रंप यांना अखेर तारून नेतील. \n\nकोव्हिड-19 च्या काळात होणाऱ्या या निवडणुकीत मी फ्लोरिडा, ओहायो, टेन्नेसी, पेन्सलव्हेनिया, नॉर्थ कॅरोलाइना, जॉर्जिया आणि व्हर्जनियाला भेट दिली. या परिसरात तुम्ही कुठेही फिरा..ट्रंप यांच्या समर्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने वर जाऊ लागले. स्टॉक मार्केटसाठी हा आठवडा मार्चपासून सर्वात खराब असल्याचं त्यांनी पाहिलंय. राष्ट्राध्यक्षांसाठी आर्थिक आरोग्य सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे. \n\n2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी अमेरिकन मतदारांना स्पष्ट संदेश दिला होता. त्यांना भिंत बांधायची होती. मुस्लिमांना बाहेर ठेवायचं होतं. व्यापाराचे करार त्यांना नव्याने बनवायचे होते. उत्पादन वाढवण्यावर त्यांचा भर होता. पण, 2020 मध्ये दुसऱ्या टर्मसाठी मतदारांसमोर जात असताना पुढे नक्की काय करायचं आहे हे सांगताना ते अडखळत होते. \n\nजर ब्लोआउट झाला. तर बायडन मी पहिल्या शक्यतेत सांगितल्याप्रमाणे फक्त ती राज्य जिंकणार नाहीत. तर, टेक्सास, ओहायो, आयोवा, जॉर्जिया आणि दक्षिण कॅरोलाइन जिंकण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. \n\nपण तुम्ही आर्थिक गणितं तपासली. निवडणुकांकडे लक्षपूर्वक पाहिलं, मतदानाच्या पॅटर्नचा अभ्यास केला. ट्रंपच्या विरोधकांनी कोणत्या राज्यात जास्त ताकद लावली. त्याचसोबत नवीन नोंदणी झालेल्या मतदारांची संख्या लक्षात घेतली. तर, अशक्य काहीच नाही अंस नक्की म्हणता येईल. \n\nअशक्य परिणाम (पण हे 2020 आहे)\n\nआता चौथी शक्यता. नेब्रास्कामध्ये ज्या प्रकारे इलेक्टोरल मतं विभागली जातात. जेव्हा जिंकण्यासाठी 270 मतांची गरज आहे. अशा परिस्थिती बायडेन आणि ट्रंप दोघंही 269 मतांवर येऊन थांबतील. \n\nआणि मग या ज्या निवडणुकीत अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यात आले. सर्वच वेगळं होईल. कायदेशीर लढाई सुरू होईल. \n\nही शक्यता फार कमी आहे. पण, हे 2020 चं वर्ष आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... चित्रच पालटलं असतं.\"\n\nवेगाने येणाऱ्या मशीन गनच्या गोळ्या\n\nहा हल्ला करण्यासाठी गोरखा रायफल्सच्या दोन कंपन्यांची निवड केली गेली. कर्नल ललित रायदेखील त्या लोकांसोबतच चालत होते. ते काहीशा अंतरावर असतानाच पाकिस्तानने त्यांच्यावर जोरदार गोळीबार करायला सुरुवात केली आणि सगळे सैनिक विखुरले.\n\nकर्नल राय सांगतात, \"वरून जवळपास 60-70 मशीन गन्स आमच्यावर गोळ्यांचा वर्षाव करत होत्या. वरून तोफांचे गोळेही डागण्यात येत होते. रॉकेट लाँचरपासून ग्रेनेड्सपर्यंत सगळ्याचा वापर ते लोक करत होते.\"\n\n\"मशीन गनच्या गोळ्यांचा व... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण त्यांनी पाण्याच्या बाटलीला हात लावला नाही. त्यात फक्त एक घोट पाणी उरलं होतं. पाण्याचा तो घोट त्यांना मिशनच्या शेवटापर्यंत राखून ठेवायचा होता.\"\n\nएकट्याने उद्ध्वस्त केले तीन बंकर्स\n\nकर्नल राय पुढे सांगतात, \"तिथे चार बंकर्स आहेत असं आम्हाला वाटलं होतं. पण मनोजने वर जाऊन सांगितलं, की इथे तर सहा बंकर्स आहेत. प्रत्येक बंकरमधून दोन मशीन गन्स आमच्यावर आग ओतत होत्या. थोड्या अंतरावर असणाऱ्या दोन बंकर्सना उद्ध्वस्त करण्यासाठी मनोजने हवालदार दिवाण यांना पाठवलं. दिवाण यांनीही फ्रंटल चार्ज करत ते बंकर्स उद्ध्वस्त केले. पण त्यांना गोळी लागली आणि ते शहीद झाले.\"\n\n\"इतर बंकर्स उडवण्यासाठी मनोज आणि त्यांचे साथीदार जमीनवर सरपटत अगदी जवळ गेले. बंकर उडण्याची एकच पद्धत असते. बंकरमध्ये ग्रेनेड टाकून आतमध्ये बसलेल्यांना संपवणं. मनोजने एका मागोमाग एक तीन बंकर्स उद्ध्वस्त केले. पण चौथ्या बंकरमध्ये ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न करत असतानाच त्यांच्या शरीरात उजव्या बाजूला गोळ्या घुसल्या आणि ते रक्तबंबाळ झाले.\"\n\nहेल्मेट भेदून डोक्यातून आरपार गेल्या 4 गोळ्या\n\n\"सैनिकांनी त्यांना सांगितलं की सर, आता फक्त एकच बंकर उरलाय. तुम्ही इथे बसून पहा. आम्ही तो उडवून येतो. पण या शूर आणि कर्तव्यनिष्ठ सैनिकानं हे ऐकलं नाही. \"\n\n\"त्यांनी सांगितलं, की कमांडिंग ऑफिसरनी हे काम माझ्याकडे सोपवलंय. म्हणून हल्ल्याचं नेतृत्व करणं आणि कमांडिंग ऑफिसरला आपली 'व्हिक्टरी साईन' दाखवणं ही माझी जबाबदारी आहे.\"\n\nखालोबार टॉप\n\n\"सरपटत सरपटत ते चौथ्या बंकरच्या अगदी जवळ गेले. तोपर्यंत त्यांना खूप रक्तस्त्राव झाला होता. त्यांनी उभं राहून ग्रेनेड फेकण्याचा प्रयत्न केला. तितक्यात पाकिस्तानी सैनिकांनी त्यांना पाहिलं आणि मशीन गन वळवत त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या.\"\n\n\"त्या गोळ्या त्यांचं हेल्मेट भेदत डोक्यातून आरपार गेल्या. पाकिस्तानी सैनिक एडी 14.7 एमएमची मशीन गन वापरत होते. त्यांनी मनोज यांच्या डोक्याची चाळण केली आणि ते जमिनीवर कोसळले.\"\n\n\"पण मरता मरताही ते म्हणाले, 'ना छोडनूँ..' म्हणजे त्यांना सोडू नका. त्यावेळी त्यांचं वय होतं 24 वर्षं 7 दिवस.\"\n\n\"त्यांनी भिरकावलेल्या ग्रेनेडचा पाकिस्तानी बंकरमध्ये स्फोट झाला. काही लोक मारले गेले, काहींनी पळून जायचा प्रयत्न केला. आपल्या जवानांनी स्वतःकडची कुकरी काढली आणि त्यांचा काटा काढत चारही बंकर्स शांत केले.\"\n\nफक्त 8 भारतीय जवान बचावले\n\nया अतुलनीय..."} {"inputs":"... चीनने चांगले संबंध प्रस्थापित केले, उदाहरणार्थ अमेरिका आणि जपान. \n\nचीनने यूनो आणि डब्ल्यूटीओमध्येही आपली जागा बनवली. हे घडलं कारण चिनी मुत्सदी अतिशय निष्णात आणि बोलायला गोड होते. याच मुत्सद्यांनी चीनची जगात ती जागा बनवली ज्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्यांनी वैयक्तिक पातळीवर चांगली नाती घडवली आणि टिकवली.\"\n\nते पुढे लिहितात - चीनच्या मुत्सदेगिरीचा तो सुवर्णकाळ म्हणायला हवा. त्यावेळेचे मुत्सदीही मर्यादेत राहायचे. पण आज चिनी मुत्सद्यांवर जगभरात अनेक ठिकणी टीका होत आहे, त्यांच्या कार्यपद... उर्वरित लेख लिहा:","targets":"रत-ऑस्ट्रेलिया या देशांना एक ठोस रणनिती बनवायला भाग पाडलं. गलवान घाटीत भारताचे 20 सैनिक मारले गेल्यानंतर अमेरिकेने खुलेआम भारताची बाजू घेतली. \n\nभारत, जपान, मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया चीनबरोबरचा आपला व्यापार कमी करत चालले आहेत. भारताने चीनमधून येणाऱ्या परदेशी गुंतवणूकीचा ऑटोमॅटिक रूट बंद केलाय. जर्मनीनेही असंच केलंय आणि यूरोपियन युनियनमध्येही असं करण्याची मागणी होतेय. फ्रान्समधले चीनचे राजदूत तिथल्या सरकारशी वाद घालताना दिसले. \n\nऑस्ट्रेलियाने स्पष्ट सांगितलंय की ते चीनच्या धमक्यांना घाबरणार नाहीत, चीनने त्यांची वाईन, बीफ आणि जवस खरेदी केले नाहीत तरी बेहत्तर. \n\nभारताने टीकटॉकसह 52 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. कित्येक देश परदेशी गुंतवणूकीसंदर्भात नवे नियम बनवत आहे म्हणजे चीनचा रस्ता अडवता येईल. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नुकत्याच झालेल्या व्हर्च्युअल समिटमध्ये सैन्य सामग्रीचा करार केला आहे. \n\nजपान आणि भारतातही असा करार होणार आहे. चीन तैवानला आपल्या 'वन चायना' पॉलिसी अंतर्गत आपला भाग समजतो, पण तैवानला जागतिक आरोग्य संघटनेत ऑब्झर्वरचा दर्जा मिळालेला आहे. चीनच्या विरोधातले वारे जोरात वाहातायत पण चीन झुकायचं नाव घेत नाहीये. \n\nचीनच्या आक्रमकतेची कारणं काय? \n\nभारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम सरन म्हणतात, \"चीन आपल्या आक्रमकतेला एक रणनिती म्हणून वापरतो आहे. तो आपल्याच घरात आर्थिक आघाड्यांवर पिछाडला गेलाय, पण तरीही त्यांचं आक्रमक धोरणं जसंच्या तसं आहे. इतक्या अडचणीतही त्यांनी भारताशी पंगा घेतला आहे. पण एक गोष्ट अशीही असू शकते की कोरोनाच्या जागतिक संकटात त्यांनी या आजारावर नियंत्रण मिळवलं आहे, आणि अमेरिकेसह इतर देशांची ससेहोलपट होतेय. त्यामुळे चीनला असं वाटू शकतं की ते इतरांपेक्षा वरचढ आहेत. पण त्याच्या या आक्रमक धोरणांमुळे त्यांना यश मिळेल असं मला वाटतं नाही. चीनबद्दल सगळ्यांच्याच मनात संशय आहे, आणि फक्त त्यांच्या मुत्सदेगिरीवर संशय आहे असं नाही तर त्यांची गुंतवणूक आणि कर्जांवरही संशयाची सुई फिरतेय. अमेरिका आणि ब्रिटन कडक शब्दात प्रश्न विचारत आहेत.\"\n\nतिआनामन चौकात झालेल्या सामुहिक हत्याकांडांनंतर चीनवर प्रचंड टीका होत होती, तेव्हाही चीनची भूमिका इतकीच आक्रमक होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना श्याम सरन म्हणतात, \"तेव्हा चीन इतका शक्तिशाली नव्हता. आज चीन जगातली दुसरी सगळ्यांत मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यांच्या सैन्याची ताकद..."} {"inputs":"... चोप्रा म्हणाले की मी तर पाहतोय की सर्वांत जास्त काम हाच तरुण करतोय. त्याच वेळी बी. आर. चोप्रांनी मला 120 रुपये महिन्याचा पगार देऊ केला आणि चोप्रा कुटुंबाशी माझं नातं बांधलं गेलं.\" \n\nनिवडक पण दर्जेदार काम\n\nखय्याम यांनी अनेक संगीतकारांच्या तुलनेत कमी काम केलं, पण जे काही केलं ते दर्जेदार आणि अफलातून होतं. \n\nएक संगीतप्रेमी म्हणून जेव्हाही मी त्यांचं गाणं ऐकते तर मी स्तब्ध होऊन जाते. ती गाणी ऐकून असं वाटतं की कोणी तरी तुमच्या जखमा भरून काढतंय किंवा कोणी तरी हळूवार तुम्हाला थोपटतंय. \n\nमग ते अखेरच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगळं होऊन गेलं.\"\n\n'उमराव जान'साठी खय्याम आणि आशा भोसले या दोघांनाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.\n\nआपल्या 88व्या वाढदिवसानिमित्ता बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की , उमराव जानला संगीत देण्यापूर्वी ते खूप घाबरले होते कारण काही दिवस अगोदरच पाकिजा चित्रपट आला होता आणि त्याचे संगीत एक मैलाचा दगड ठरले होते.\n\nचित्रपटांना संगीत देताना सोबतच्या कलाकारांसोबत असे अनेक किस्से खय्याम यांच्यासोबत घडले. ते कसंही करून आपल्या गायकांचं मन वळवून घेत पण आपल्या गाण्याच्या चालीबाबत ते अगदी ठाम असंत. \n\nइतिहासात डोकावून जर खय्याम यांच्या चित्रपट कारकीर्दीविषयी बोलायचं तर त्यांची कारकीर्द सुरू झाली 1947 मध्ये 'हिर रांझा' या चित्रपटापासून. त्यानंतर त्यांनी रोमियो जूलियट चित्रपटाला संगीत दिलं आणि गाणंही गायलं. \n\n1950 मध्ये त्यांनी बीवी या चित्रपटाला संगीत दिलं. त्यातील मोहम्मद रफी यांनी गायलेल्या 'अकेले में वो घबराते तो होंगे' या गाण्यामुळे खय्याम यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. \n\n1953 मध्ये आलेल्या फुटपाथ चित्रपटाने खय्याम यांना यांना ओळख मिळाली. \n\n1958 में 'फिर सुबह होगी' मध्ये त्यांनी मुकेशसोबत 'वो सुबह कभी तो आयेगी' हे तयार केलं. 1961 मध्ये त्यांनी 'शोला और शबनम' मध्ये रफीसोबत 'जाने क्या ढूँढती रहती हैं ये आँखें मुझमें' हे गाणं आणलं. तर 1966 मध्ये त्यांनी 'आखिरी खत' चित्रपटातून लतासोबत 'बहारों मेरा जीवन भी सवारो' हे लोकप्रिय गाणं आणलं. \n\nख़य्याम यांनी 70 आणि 80 च्या दशकात कभी-कभी, त्रिशूल, खानदान, नूरी, थोडी सी बेवफाई, दर्द, आहिस्ता आहिस्ता, दिल-ए-नादान, बाजार, रजिया सुल्तान यासारख्या एकासरस एक चित्रपटांना अजोड संगीत दिलं. हा त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ होता. \n\nखय्याम यांची प्रेमकहाणी\n\nखय्याम यांच्या जीवनप्रवासात त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांची विशेष भूमिका राहिली. ते स्वत: सार्वजनिक कार्यक्रमातही या गोष्टीचा उल्लेख करायला विसरत नसत. जगतीत कौर स्वत: एक उत्तम गायिका राहिलेल्या आहेत.\n\nनिवडक हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम गाणी गायली आहेत. 'बाजार'मधील 'देख लो हमको जी भरके' किंवा 'उमराव जान'मधील 'काहे को बयाहे बिदेस'ही गाणी त्यांनी गायली. \n\nश्रीमंत शीख कुटुंबातून आलेल्या जगजीत कौर यांनी खय्याम यांच्याशी तेव्हा लग्न केलं जेव्हा ते आपल्या करिअरमध्ये संघर्ष करत होते. म्हणतात ना धर्म आणि पैसा दोन प्रेमींमध्ये अडथळा बनू..."} {"inputs":"... जगभर पसरले आहेत.\n\nनेक्स्ट बिग थिंग सोडा, तो अगदी पूअर थिंग बनला. पण ऑस्ट्रेलियन सिस्टम टॅलेंट वाया जाऊ देत नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सीईओ जेम्स सदरलँड त्याच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला. \n\nस्मिथला जागतिक दर्जाचा स्पिनर करण्याचा प्रयत्न चुकल्याचं त्यानं मान्य केलं, पण स्मिथमध्ये जागतिक दर्जाचा बॅट्समन आहे हे त्यानं ओळखलं. \n\nगोंधळलेल्या स्मिथला त्यानं मायकेल डिव्हेन्टोकडे सुपुर्द केलं. मार्क टेलर, मायकेल स्लेटर, मार्क वॉ यांची सद्दी असताना डिव्हेन्टो कधी येऊन गेला कोणाला कळलंच नाही.\n\nफर्स्ट क्ला... उर्वरित लेख लिहा:","targets":"मावलं आहे.\n\nआजही त्याची बॅटिंग तंत्रशुद्ध वगैरे नाही. ऑफस्टंपच्या बाहेर उभा राहतो. बॉल खेळण्याआधी हेल्मेटला स्पर्श करतो. बॉलर जसा रनअप सुरू करतो तसा स्मिथ लेगस्टंपवरून सरकत ऑफस्टंपच्या बाहेर येऊन उभा राहतो. यादरम्यान किमान एकदा गुडघ्यात वाकून पुन्हा उभा राहतो. स्ट्रोक्स काय मारतोय यापेक्षा स्मिथच्या शरीराची होणारी हालचाल बॉलरला बुचकळ्यात टाकते. तुडतुड्या स्मिथनं टेक्स्टबुक बॅटिंगला नवा आयाम दिला. \n\nस्मिथला आधुनिक ब्रॅडमन अशी उपाधी मिळाली.\n\nया परिवर्तनाच्या काळात दोन माणसं स्मिथच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. स्मिथला क्रिकेटची धुळाक्षरं शिकवणारे ट्रेंट वुडहिल आणि त्याची बायको डॅनी विलीस. त्यांच्या पाठिंब्यामुळेच स्मिथ भरकटला नाही. ऑस्ट्रेलियाच्या संघातून बॉलर म्हणून वगळल्यानंतर पुन्हा परतण्याची शक्यता धूसर होती. पण त्यानं बदल घडवून आणला. \n\nस्मिथची बॅटिंग लिजंड दर्जाची नाही. बॅटिंग करू शकणारा बॉलर या ओळखीतून तो बॅट्समन झाला हे विसरून चालणार नाही. स्वत:च्या खेळातल्या उणीवांची अचूक जाणीव असल्यानं सातत्यानं चुका सुधारत, नव्या गोष्टी पोतडीत टाकणारा विशेषज्ञ बॅट्समन ही त्याची ओळख झाली.\n\nमाइक हसीनंतर ऑस्ट्रेलियाची बॅटिंगची बैठकच हरवली होती. सगळेच दांडपट्टा चालवणारे. इनिंग उभी करणं, चांगल्या बॉलला सन्मान देणं, वाइट बॉलला चोपटवणं, भागीदारी रचणं, एकेरी-दुहेरी प्लेस करत धावफलक हलता ठेवणं या बेसिक गोष्टीच लोप पावत चालल्या होत्या. स्मिथ ती हरवलेली बैठक झाला. अशक्यप्राय सातत्य आणि जगभरात कठीण खेळपट्यांवर तगड्या प्रतिस्पर्ध्यांसमोर स्मिथनं स्वत:ला सिद्ध केलं. \n\nजगातल्या सर्वोत्कृष्ट फिल्डर्समध्ये स्मिथची गणना होते.\n\nगेल्या तीन वर्षांत स्मिथ दंतकथा वर्गात गेला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मॅच आहे म्हणजे स्मिथ धावांची टांकसाळ उघडणार आणि मॅच जिंकून देणार हे समीकरण पक्कं झालं.\n\nएखाद्या मशीनप्रमाणे टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 सगळीकडे स्मिथचा दबदबा होता. त्याची प्रत्येक रन नवनवा विक्रम रचत होती. हीच वैशिष्ट्यं जपणाऱ्या 'फॅब फोर' अर्थात विराट कोहली, जो रूट, केन विल्यमसन यांच्या पंक्तीत स्मिथ दाखल झाला.\n\nबघता बघता त्यानं रूट आणि विल्यमसनला मागे टाकलं. वर्षातल्या 365 पैकी 310 दिवस खेळूनही स्मिथची धावांची भूक कमी होईना. स्मिथला आऊट कसं करायचं हे कोडं जगभरातल्या बॉलर्ससमोर होतं. \n\nदिवसागणिक अचंबित करणाऱ्या प्रदर्शनामुळे स्मिथचे आकडे डॉन..."} {"inputs":"... जण आहोत. ट्रॅक्टर माझा स्वतःचा आहे आणि त्यात मी इंधन भरलंय. बाकी प्रत्येकाने आपआपल्या ऐपतीप्रमाणे पैसै दिले आहेत. ज्याची जास्त जमीन आहे त्याने जास्त पैसै दिलेत.\"\n\nते पुढे सांगतात की \"आम्ही घरून निघताना ठरवून आलो होतो की जोपर्यंत आंदोलन चालेल तोवर आम्ही मागे हटणार नाही, परत जाणार नाही. काहीही लागलं तर गावाकडून आम्हाला मदत येते. आमच्या आणि आमच्या आसपासच्या गावांची माणसं येत आहेत, ते येताना घेऊन येतात.\"\n\nराजकीय पक्षांनी दिले पैसै?\n\nआता हाही प्रश्न विचारला जातोय की आंदोलनातले पैसै राजकीय पक्षांकडून... उर्वरित लेख लिहा:","targets":"टनेशी संलंग्न असलेले युवा शेतकरी नेते राजिंदर सिंग दीपसिंगवाला म्हणतात, \"आमच्या संघटनेने आतापर्यंत या आंदोलनात पंधरा लाख रूपये खर्च केले आहेत. पंधरा लाखांचा निधी आमच्याकडे अजून आहे. सगळ्या संघटनांनी खर्च केलेल्या पैशांचा हिशोब काढला तर आतापर्यंत जवळपास पंधरा कोटी रूपये या आंदोलनावर खर्च झाले आहेत.\"\n\nशेतकरी आंदोलक स्वयंपाकही करतात.\n\nराजिंदर सिंह सांगतात की अनिवासी भारतीय पण भरभरून या आंदोलनासाठी निधी पाठवत आहेत. \"निधीचा प्रश्नच नाहीये. पंजाबचे शेतकरी आपली लढाई लढण्यासाठी सक्षम आहेत. अर्थात हा प्रश्न फक्त शेतकऱ्यांचा नाहीये. या कायद्याने मजूर आणि ग्राहकही प्रभावित होणार आहेत. जसंजसं आंदोलन मोठं होईल तसं तसे अनेक सामान्य माणसं आणि मजूर यात सहभागी होतील. \n\nपैशांचा पूर्ण हिशोब\n\nया आंदोलनाशी संलग्न असणाऱ्या संघटनांनी वर्गणी गोळ्या करण्यासाठी गावापासून जिल्ह्यापर्यंत समित्या बनवल्या आहेत. पैशांचा पूर्ण हिशोब ठेवला जातोय. राजिंदर सिंग म्हणतात, \"आम्ही एकेका पैशाचा हिशोब ठेवला आहे. ज्यांना पाहायचं असेल ते लोक येऊन पाहू शकतात.\"\n\nफक्त पैसेच नाही या संघटनांचे नेते आंदोलनात येणाऱ्या लोकांचाही हिशोब ठेवत आहेत. एका नाट्यसंस्थेची तरूण मुलंही आपआपसात वर्गणी गोळा करून इथे आले आहेत.\n\nआंदोलनात महिलाही सहभागी झाल्या आहेत.\n\nयातल्याच एका तरूणाचं म्हणणं होतं की, \"जो पंजाब अख्ख्या देशाचं पोट भरतो तिथला शेतकरी उपाशी मरणार नाही. आम्ही सगळे आपली आपली व्यवस्था करून आलो आहोत. एका ट्रॉलीत भले एका गावातून पाच माणसं आली असतील पण निधी पूर्ण गावाने दिला आहे. आम्ही आमच्या कष्टाच्या पैशाने हे आंदोलन चालवत आहोत.\"\n\nसंध्याकाळ होता होता पंजाबहून आलेली अनेक नवी वाहनं या आंदोलनात सहभागी होत होती. अनेक ठिकाणी सामान वाहाणाऱ्या गाड्यांमधून पोळ्या बनवायचे मशिन्स उतरवले जात होते.\n\nत्या मशिन्सकडे हात दाखवत एक शेतकरी म्हणाला, \"वेळ आली तर आम्ही अख्ख्या दिल्लीला जेवायला घालू.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... जबडा अगदी चार ते पाच पिढ्या पूर्वीच्या- खापर पणजे, खापर खापर पणजे किंवा खापर खापर खापर पणजे यांच्या आसपासच्या पिढीतल्या- निअँडरथल पूर्वजाचा असण्याची शक्यता आहे, असा अंदाज वैज्ञानिकांनी बांधला. ही व्यक्ती जगली त्याच्या दोनशेहून कमी वर्षांपूर्वी उपरोक्त शरीरसंबंध आलेले असावेत, असा त्यांनी निष्कर्ष काढला.\n\nजबड्याच्या हाडासोबतच संशोधकांच्या चमूला त्या गुहेमध्ये दुसऱ्या एका व्यक्तीच्या कवटीचे तुकडे सापडले. या तुकड्यांमध्येही अशाच प्रकारच्या वैशिष्ट्यांचं मिश्रण होतं. या अवशेषांमधून डीएनए काढणं अजून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऱ्या सूक्ष्मजंतूंची पुनर्रचना करण्याचा एकमेवर विश्वसनीय मार्ग आहे,\" असं वेरिच सांगतात. निअँडरथल काय खात होते आणि त्याच्या पर्यावरणाशी होणाऱ्या अन्योन्यक्रीडा कोणत्या होत्या, यामध्ये त्यांना विशेष रस होता. हे शोधण्यासाठी त्यांनी तीन भिन्न गुहांमध्ये सापडलेल्या दातांच्या थराच्या डीएनएचा क्रम निश्चित केला.\n\nस्पेनच्या वायव्य भागातील एल सिड्रॉन इथे सापडलेल्या 13 निअँडरथल अवशेषांमधून दोन नमुने घेण्यात आले. यापैकी बऱ्याच व्यक्तींमध्ये काही जन्मजात शारीरिक विकृती होत्या- उदाहरणार्थ, गुडघ्याच्या वाट्या व कशेरू यांचे आकार बिघडलेले होते- आणि बालपणानंतरही दीर्घ काळ टिकून राहिलेला एक बालकाचा दात तिथे सापडला, त्यामुळे या ठिकाणाभोवतीचं गूढ पुन्हा वाढलं. त्या समूहात जवळचे नातलग असावेत, त्यांच्यात दीर्घ काळ आंतरप्रजनन झाल्याने अप्रभावी जनुकं संचित झाली असावीत, असा अंदाज आहे. या कुटुंबाचा शेवट दुर्दैवी झाला- त्यांचं मांसभक्षण करण्यात आल्याच्या खुणा हाडांवरून मिळतात. या पृथ्वीवर होऊन गेलेल्या शेवटच्या निअँडरथल मानवांमध्ये त्यांचा समावेश होतो, असं मानलं जातं.\n\nएल सिड्रॉन इथे सापडलेल्या एका दातामध्ये बॅक्टेरियासारख्या- मेथानोब्रेव्हिबॅक्टर ओरॅलिस या सूक्ष्मजंतूच्या जनुकीय खुणा सापडल्यावर वेरिच यांना आश्चर्य वाटलं. आज आपल्या तोंडामध्येही या खुणा सापडतात. निअँडरथलमध्ये सापडलेल्या खुणांची आवृत्ती आधुनिक मानवी आवृत्तीशी ताडून बघितल्यावर त्यांना असा अंदाज बांधता आला की सुमारे 120000 वर्षांपूर्वी या दोन्हींमध्ये फारकत झाली असावी.\n\nनिअँडरथल व वर्तमानकालीन मानव यांच्यात काही मौखिक सूक्ष्मजंतू सारखे असतील, तर किमान साडेचार लाख वर्षांपूर्वी काय स्थिती असेल याची कल्पना तुम्ही करू शकता. त्या काळी या दोन उप-प्रजातींनी वेगवेगळ्या वाटा स्वीकारल्या. \"म्हणजे हे सूक्ष्मजंतून तेव्हापासून हस्तांतरित होत होते, असा याचा अर्थ होतो,\" असं वेरिच म्हणतात.\n\nहे कसं घडलं ते सांगणं अशक्य आहे, पण 120000 वर्षांपूर्वी घडलेल्या दुसऱ्या एका घटनेशी त्याची सांगड घालता येते. \"मानव आणि निअँडरथल यांच्यातील आंतरप्रजननाच्या काळातील या खुणा आहेत, ही बाब मला विशेष विस्मयकारक वाटली,\" असं वेरिच म्हणतात. \"तर अशा अन्योन्यक्रीडेचा संदर्भ असलेल्या सूक्ष्मजंतूचं निरीक्षण करणं विलक्षण आहे.\"\n\nअशा प्रकारे सूक्ष्मजंतूंच्या हस्तांतरणाचा एक संभाव्य मार्ग म्हणजे चुंबन, असं वेरिच स्पष्ट..."} {"inputs":"... जलालउद्दीनचा काटा काढला आणि 19 जुलै 1296 ला तो दिल्लीच्या राजगादीवर बसला.\n\nपद्मावती सिनेमात रणवीर सिंह हा अलाउद्दीनच्या भूमिकेत आहे.\n\nसुलतानपदावर असताना अलाउद्दीनला राज्याचा विस्तार करण्याचं सुचलं. त्याची सर्वांत पहिली शिकार होती गुजरातच्या श्रीमंत प्रांताचे रखवालदार राजे करणराय. संपत्तीची हाव असल्यानं अलाउद्दीननं गुजरात प्रांताची निवड केली. अलाउद्दीननं आपले सेनापती उलूग खान आणि नुसरत खान यांना या मोहिमेवर पाठवलं.\n\n1297ला झालेल्या हल्ल्यात करणराय यांचा मोठा पराभव झाला आणि त्यांना आपल्या मुलीला-... उर्वरित लेख लिहा:","targets":"सली. त्यांना वाटलं की हे राजा रामचंद्र आणि करणराय यांचंच सैन्य असून त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी येत आहे.\n\nपण हे सैन्य देबाला देवीला देवगिरी किल्ल्यात लग्नासाठी नेत होतं. \n\nदोन्ही सैन्य समोरासमोर आलं. वेरूळ लेण्यांच्या परिसरात लढाईला सुरुवात झाली. देबाला देवी हे सगळं दूरवरून पाहत होती. त्याचवेळी देबाला देवीच्या घोड्याच्या पायाला बाण लागला. त्यामुळं दासींनी आरडाओरड केली. उलूग खानच्या सैन्याचं लक्ष तिकडं गेलं. \n\nदेबाला देवीला पाहून उलूग खानचा आनंद गगनात मावेना. वेळ न दवडता उलूग खान देबाला देवीला घेऊन दिल्लीच्या दिशेनं निघाला. \n\nदेवगिरी किल्ला\n\nदेबाला देवीला अलाउद्दीनच्या दरबारात हजर करण्यात आलं. कमला देवीला आपल्या मुलीला पाहून अत्यानंद झाला. अलाउद्दीनचा मुलगा खिजर खान यानं देबाला देवीला बघितल्यानंतर तो तिच्या प्रेमात पडला. अलाउद्दीननं खिजरचं लग्न देबालाशी लावून दिलं.\n\nया घटनेवर प्रख्यात कवी अमीर खुसरो यांनी पूर्ण कविताच लिहली आहे. पण आता ही कविता किती काल्पनिक आहे आणि किती वास्तववादी आहे हे सांगता येणार नाही.\n\nअलाउद्दीनची सुरुवातीची वर्षं यशस्वी होती, पण अखेरच्या दिवसांमध्ये अगदी उलट पाहायला मिळतं. अखेरचे दिवस अतिशय दुःखात गेल्याचं इतिहासकार सांगतात. त्याला त्याची बायको आणि मुलं विचारत नव्हती. तो पूर्णपणे मलिक कफूरच्या आहारी गेला होता आणि आजारपणातच त्याचा अंत झाला. \n\n(इतिहासकार मोहम्मद कासीम फरिश्ता यांनी आपल्या 'तारीखे-फरिश्ता'या पुस्तकामध्ये अंत्यत सविस्तरपणे या कालखंडाचं वर्णन केलं आहे. या पुस्तकात अलाउद्दीन आणि रामचंद्र यादव यांच्याशी संबधित प्रसंगांचं जे वर्णन आहे, ते इतर कोणत्याही पुस्तकात सापडत नाही. श्रीनिवास रित्ती यांचं 'द सेऊनास (द यादव ऑफ देवगिरी)' आणि ए. श्रीवास्तव यांचं 'द हिस्ट्री ऑफ इंडिया' या पुस्तकांत यादव आणि अलाउद्दीन यांची माहिती वाचायला मिळते.)\n\nहे वाचलं का ?\n\nतुम्ही हे पाहिलं का ? \n\nपाहा व्हीडिओ : भल्याभल्यांना याचं उत्तर देता आलं नाही, तुम्ही प्रयत्न करणार?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... जाऊ शकतात. \n\nम्हणजेच ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकारने जी कालमर्यादा ठरवली होती, जो रोडमॅप तयार केला होता, त्या मार्गात कोरोनामुळे अडथळे निर्माण झाले आहेत. \n\nया स्वप्नांपासून भारत किती लांब गेला आहे?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना प्रणव सेन म्हणतात, \"ज्यावेळी पंतप्रधानांनी भारतीयांना हे स्वप्न दाखवलं होतं त्यावेळी आपल्या अर्थव्यवस्थेची परिस्थिती खूप चांगली होती. गुंतवणूकदार भारतात येत होते. त्यावेळी असं स्वप्नरंजन करणं योग्यही होतं. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेत ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्वांनाच होता. मात्र, लॉकडाऊननंतर सर्व गोष्टी हळूहळू पूर्वपदावर येतील तेव्हा वाढही दिसेल. यामुळेच आयएमएफने पुढच्या वर्षी भारताचा विकासदर 8.8% असेल, असा अंदाज वर्तवला आहे.\"\n\nभारतीयांचं उत्पन्न कमी झाल्याने खर्च कमी झाला आहे, याची केंद्राला पूर्ण कल्पना आहे. सोमवारीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दोन महत्त्वााच्या सुविधांची घोषणा केली. \n\nपहिली सुविधा म्हणजे 10 हजार रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळेल आणि दुसरं म्हणजे सहलीसाठी मिळणारा एलटीसी (Leave Travel Consesion) भत्ता यंदा न फिरतादेखील मिळणार आहे. \n\nया दोन्हींचा लाभ घेण्यासाठी एक अट आहे. अट ही आहे की 31 मार्च 2021 पर्यंत त्यांना हा पैसा खर्च करावा लागणार आहे. मात्र, केवळ खर्च करायचा नाही तर अशा वस्तू किंवा सेवांवर खर्च करायचा आहे ज्यांच्यावर 12 टक्क्यांपेक्षा जास्त जीएसटी लागतो. \n\nयापूर्वीसुद्धा कोरोना काळात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी 'आत्मनिर्भर भारता'च्या नावाखाली अनेक प्रकारच्या स्टिम्युलस पॅकेजची घोषणा केली होती. मनरेगाअंतर्गत जास्त पैसे देणं, गरिबांना रेशनवर जास्त धान्य वाटप करणं आणि कर्ज न फेडू शकणाऱ्यांना मोरॅटोरियमसारख्या सुविधा दिल्या होत्या. \n\nपूजा मेहरा म्हणतात, \"सणासुदीच्या दिवसात सवलत देणं असो किंवा मग यापूर्वी देण्यात आलेले स्टिम्युलस पॅकेज असो, या सर्वांमुळे फारसा फरक पडेल, असं मला वाटत नाही. बहुतांश लोकांची आधीच पगार कपात करण्यात आली आहे. सरकारकडून सध्या जी सवलत देण्यात येत आहे ती सगळी त्याच्या भरपाईमध्येच निघून जाईल.\"\n\nत्यांच्या मते सरकारने स्टिम्युलस पॅकेज ऐवजी रिलिफ पॅकेज द्यायला हवं. जगातल्या उत्तम अर्थव्यवस्था असणारे देशही रिलिफ पॅकेज देत आहेत. \n\nया दोन पॅकेजमधला फरक समजावून सांगताना पूजा मेहरा म्हणतात, \"अमेरिकेच्या सरकारने ज्यांना भाडं देता येत नाहीय त्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले. लोकांची नोकरी जाऊ नये यासाठी कर्मचाऱ्यांना पगार देता यावा, यासाठी कंपन्यांना निधी दिला. विशेष योजना आखल्या. वेगवेगळ्या देशांनी आपापल्या जनतेच्या अडचणी समजून घेत वेगवेगळे पॅकेजेस दिले. भारतालाही प्रत्येक वर्गासाठी वेगळा विचार करावा लागेल. फक्त रोख रक्कम ट्रान्सफर करून उपयोग नाही. रिलीफ पॅकेज देणं, हाच उत्तम उपाय आहे.\"\n\nजीडीपीसंदर्भात आयएमएफच्या नव्या अंदाजामुळे भारतीयांना काळजी वाटणं स्वाभाविक असलं तरी त्यांनी आशावादी..."} {"inputs":"... जाणकार आणि सोसायटी फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक सी. उदय भास्कर यांच्या मते आकाश क्षेपणास्त्र विक्रीला हिरवा कंदील दाखवणं, हे मोठ्या ध्येयाच्या दिशेने उचललेलं पहिलं पाऊल आाहे. \n\nते म्हणतात, \"क्षेपणास्त्र विक्री व्यापार एक क्लिष्ट आणि गुंतागुंतीचं क्षेत्र आहे. आपण पहिलं पाऊल उचललं आहे. त्यामुळे कोण-कोणते देश भारतीय बनावटीचं आकाश क्षेपणास्त्र खरेदी करतात, हे बघावं लागणार आहे. कारण डिफेन्स एक्सपोर्टसाठी एका अतिशय खास स्कील सेटची गरज असते आणि भारताने आतापर्यंत स्वतःची क्षेपणास्त्रं, तोफा, लढाऊ विमानं,... उर्वरित लेख लिहा:","targets":"शस्त्रास्त्र आणि त्यांना रोखण्यासाठी सॉफ्टवेअर आधारित यंत्रणा निर्माण करतो, हे महत्त्वाचं ठरणार आहे. \n\nउदय भास्कर म्हणतात, \"तुम्ही क्षेपणास्त्र बनवा किंवा हेलिकॉप्टर, मूळ मुद्दा हा असतो की तुमच्या उत्पादनावर जगाचा विश्वास बसला पाहिजे. भारताची खरी समस्या हीच आहे. आपल्याकडे जागतिक दर्जाचं म्हणता येईल, असं काहीच नाही. मात्र, अनेक प्रॉडक्ट्स सध्या पाईपलाईनमध्ये आहेत.\"\n\n\"आपल्या देशात शस्त्रास्त्रांचं डिझाईन, विक्री आणि सर्व्हिस यासाठीचं इको-सिस्टिम अजून तयार नाही. मात्र, आपल्याहून छोटे देश तंत्रज्ञानात आपल्याहून पुढे निघाले आहेत. पूर्व युरोपातील चेक स्लोवाकसारख्या छोट्याशा देशानेही एक-एक उत्तमोत्तम उत्पादन घेत जगात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे.\"\n\nहुशारी आणि परिपक्वता महत्त्वाची\n\nआपल्या विशिष्ट परिस्थितीत भारतासाठी सर्वोत्तम चाल कुठली असेल, हे कळणं भारतासाठी यावेळी अत्यंत गरजेचं असल्याचं उदय भास्कर यांना वाटतं. \n\nते म्हणतात, \"पब्लिक सेक्टर युनिटच्या यंत्रणेत निर्यातक्षम उत्पादन तयार करणं आपल्यासाठी जरा अवघड आहे, हे आपल्याला कळायला हवं. एक काळ असा होता की, एअर इंडियाला जगातल्या सर्वोत्तम एअरलाईन कंपन्यांपैकी एक मानलं जायचं. मात्र, आज त्याचं खाजगीकरण करण्यावर विचार सुरू आहे.\"\n\nआणि आपण जेव्हा संरक्षण सामुग्री निर्यातीविषयी बोलतो त्यावेळी आपल्याकडे अमेरिका आणि इतर देशांमधल्या बोईंगसारख्या लढाऊ विमानं बनवणाऱ्या कंपन्याप्रमाणे मजबूत मार्केटिंग, सेल्स पिच आणि सेलिंग फोर्स असायला हवा. या कंपन्यांना हे स्थान मिळवण्यासाठी अमाप पैसा आणि अनेक वर्ष लागली.\"\n\n\"अशावेळी कुठल्या उत्पादनांमध्ये भारताला संधी आहे, हे अत्यंत हुशारीने आणि परिपक्वतेने बघायला हवं. उदाहरणार्थ भारताकडे उत्तम कंट्रोल सिस्टिम बनवण्याची क्षमता आहे. यापुढे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि फाईव्ह-जी सारख्या क्षेत्रात पुढे जायला हवं. आपल्या आयआयटीमधून मोठ-मोठे इंजीनिअर्स तयार होतात. मात्र, ते परदेशी कंपन्यांमध्ये जाऊन डिझाईन तयार करतात. त्यामुळे त्याचा भारताला काहीच उपयोग होत नाही. याहूनही मोठा विरोधाभास म्हणजे या बड्या कंपन्यांच्या आर अँड डी लॅब्ससुद्धा भारतातच आहेत. काही बंगळुरूला आहेत तर काही हैदराबादमध्ये. त्यामुळे आपल्यालाही अशा प्रकारची इको-सिस्टिम तयार करायला हवी.\"\n\nआर्टिफिशिअल इंटेलिजन्ससारख्या क्षेत्रात सुरुवात करणारा देश म्हणून आपल्याला लाभ होऊ शकतो. ड्रोन..."} {"inputs":"... जाण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसंच उद्या नवी मुंबईतलं APMC मार्केट बंद राहणार असल्याची माहिती मराठा मोर्चाचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी दिला. \n\nदुपारी 3.30 - मुंबईत बैठक सुरू \n\nमुंबईमध्ये सकल मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सुरुवात झाली. दादरच्या राजर्षी शाहू सभागृहात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं. या बैठकीला सुरूवात होण्याआधी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. \n\nद... उर्वरित लेख लिहा:","targets":"या संख्येने मोर्चे निघाले. या मोर्च्यांची दखल जगभरात घेतली गेली. पण आरक्षण का दिलं जात नाही. आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सोडवा अन्यथा जलसमाधी घेऊ, असं लेखी पत्र देऊनही प्रशासन, सरकार, पोलिसांनी ढुंकूनही पाहिलं नाही.\" \n\nदुपारी 1.10 चंद्रकांत पाटील यांचं आवाहन\n\nमराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. हिंसक घटना थांबवण्याचं आवाहन केलं. \n\nते म्हणाले, \"मी सगळ्यांना आवाहन करतो, या मार्गाने प्रश्न सुटणार नाही. सरकारच्या हातात जे आहे, ते सगळं सरकारनं केलं आहे. अंमलबजावणीत त्रुटी असतील तर त्याही दूर करू या. ज्या बँका कर्ज देत नसेल त्यांच्यावर कारवाई करू.\"\n\n\"आरक्षण मिळायलाच पाहिजे. सरकार आग्रही आहे. आरक्षणातून मिळणाऱ्या दोन्ही गोष्ट आपण दिल्यात. जे ओबीसीला मिळते, ते सगळं सरकारनं दिलं आहे. आरक्षण देणं सरकारच्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्यासाठी हिंसक आंदोलन करू नका असं आवाहन करतो\", असं ते म्हणाले.\n\nदुपारी 1.00 कायगावमध्ये जमाव हिंसक, अग्निशमन दलाची गाडी पेटवली\n\nऔरंगाबाद - अहमदनगर मार्गावर कायगाव टोका पुलावर रास्ता रोको दरम्यान जमाव आक्रमक झाला. अग्निशमन दलाची गाडी तोडफोड करून पेटवली. तीन ते चार इतर वाहनांवर दगडफेकही करण्यात आली.\n\nसकाळी 12.15 कोल्हापुरात ठिय्या आंदोलन\n\nकोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे.\n\nकोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे. आमदार सतेज पाटील यात सहभागी झाले आहेत. आंदोलन शांततेत सुरू होतं. \n\nकोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील 5 तर हातकणंगलेत 2 बसेसवर दगडफेक झाली.\n\nसकाळी 12.00 - औरंगाबादमध्ये आंदोलक आक्रमक\n\nऔरंगाबादमध्ये गुलमंडी भागात आंदोलक आक्रमक झाले होते.\n\nऔरंगाबादमधल्या गुलमंडी, औरंगपुरा आणि निराला बजार या बाजारापेठांतली मराठा संघटना आक्रमक झाली. बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली.\n\nऔरंगाबादमध्ये महाराष्ट्र बंदनिमित्त मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. पाहा व्हीडिओ -\n\nसकाळी 11.50 - कन्नड तालुक्यात आणखी एकानं मारली नदीत उडी\n\nऔरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी इथे मराठा मोर्चाच्या आणखी एकाने नदीपात्रात उडी घेतली. गुड्डी सोनवणे असं उडी मारण्याचं नाव आहे. रास्ता रोको सुरू असताना सकाळी 10.15च्या सुमारास या तरुणानं उडी मारली. नदीपात्र कोरडं..."} {"inputs":"... जातं आणि मग अंतराळाचं सुंदर चित्रं दिसतं. त्यावेळी मला वाटलं की, मी एंटरप्राईसवर असते तर किती बरं झालं असतं, जेणेकरून अंतराळातल्या नवनवीन गोष्टी मी शिकू शकले असते, त्यांच्याविषयी संशोधन करू शकले असते. त्यानंतर मी फोटोंच्या माध्यमातून हबल स्पेस टेलिस्कोपपर्यंत पोहोचले आणि हा घटनाक्रम पुढे चालू राहिला. \n\nप्रश्न -तुम्ही अमेरिकेत आलात, तेव्हा फक्त एका वर्षाच्या होतात. भारतासोबतचं नातं तुम्ही कायम ठेवू शकला?\n\nउत्तर - माझे नातेवाईक आजही भारतातल्या बंगळुरूमध्ये आहेत. माझे आजी-आजोबा बराच काळ तिथं राहिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"र बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... जातीव्यवस्थेशी संबंधित आहे. ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास किंवा इतर मागास वर्ग आहे. यात वैदिक धर्मानं शूद्र ठरविलेल्या अनेक जाती येतात, वैदिक धर्मानुसार ब्राह्मण व क्षत्रिय या दोनच जाती द्विज आहेत, बाकी सगळे शूद्र. मराठा ही जात द्विज नाही. त्यामुळेच शिवाजी महाराजांना वाईच्या ब्राह्मणांनी राज्याभिषेकाला विरोध केला व तुकोबांच्या गाथा बुडवल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत विविध स्तरांवर चर्चा आहेत. मात्र मराठा समाज हा सहा दशके राज्यातील सत्तेच्या जवळ असल्यानं त्यांच्याविषयी ते आहेरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"एका गटाचा एकूणच आरक्षणाला विरोध आहे. पवारांनी हा मार्ग निवडलेला दिसतो. एवढ्या मोठ्या पदावरचे ज्येष्ठ नेते जेव्हा विपरीत\/विसंगत बोलू लागत तेव्हा जनतेच्या मनातला संभ्रम आणखी वाढतो.\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... जास्त असते.\n\nजोपर्यंत शरीरातलं व्हिटॅमिन-Cचं प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं सप्लिमेंट (पूरक औषध, खाद्य) घेणं हानिकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ सांगतात. फक्त व्हिटॅमिन-Dचं सप्लिमेंट फायदेशीर ठरू शकतं.\n\nव्हिटॅमिन-Dचं प्रमाण कमी होण्यामुळे श्वसनासंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते, असं अभ्यासातून दिसून आल्याचं अकीका इवासाकी सांगतात. तसेच त्याचं प्रमाण कमी झाल्यानं ऑटोइम्युनवाले (स्वयंप्रतिकारक) आजारही होऊ शकतात.\n\nआता व्हिटॅमिन-D कमी असणं ही समस्या काही फक्त गरीब देशांमध्ये नाही तर चांगल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून भक्कम पुरावे मिळालेले नाहीत.\n\nआता शेवटी कोव्हिड-19 पासून संरक्षण कसं करायचं हा प्रश्न उरतोच. सध्या तरी जितकं होऊ शकेल तितकं सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणं, स्वच्छता ठेवणं, याकडे आपण लक्ष द्यायला हवं.\n\nसंतुलित आहार घ्या, नियमित व्यायम करा. एखाद्या वेलनेस एक्स्पर्टच्या बोलण्याला भुलून स्वतःच डॉक्टर होण्याचा मोह टाळा. काही त्रास होऊ लागला तर तात्काळ डॉक्टरांची मदत घ्या.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... जास्त कर भरला त्याला तितका प्रामाणिक मानलं जाईल. \n\nम्हणजेच पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी नेहमीच मिळणारे, एअरपोर्टमध्ये लाऊंजचा वापर नेहमीच करणारे श्रीमंत व्यक्तीच या गोल्ड श्रेणीमध्ये येतील. \n\nमूळात उत्पन्नच कमी असलेला एखादा माणूस स्वतःला प्रामाणिक कसा सिद्ध करेल?\n\nयाचं उत्तरसुद्धा मिळेल. पण पंतप्रधान मोदी यांनी आणखी एक प्रश्न उपस्थित केला आहे. या प्रश्नाचं उत्तर त्यांना देशातील सर्व नागरिकांकडून हवं आहे. \n\nत्यांनी बऱ्याच दिवसांनंतर पुन्हा एकदा मिनिमम गव्हर्नमेंट, मॅक्झिमम गव्हर्नंसची घ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... जीवलग त्यादिवशी मारले गेले. त्यांच्या नववधूचा भाऊ आणि मीरवाईजची चुलत भावंडंही ठार झाली. आपल्या नववधूला लग्नाचा पोशाख आणि फोटो आल्बम जाळावासा वाटत असल्याचं मीरवाईज सांगतात. \n\nत्यांनी बीबीसीला सांगितलं, \"माझ्या सगळ्या आशा-आकांक्षा आणि आनंद एका क्षणात नष्ट झाला.\"\n\nया हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेटने स्वीकारली होती. \n\nहिंसाचाराचा सर्वाधिक परिणाम कोणावर? \n\n2001 नंतर तालिबानकडे पुन्हा तितकं सामर्थ्य कधीच आलं नाही. पण ऑगस्टमधल्या ज्या मृत्यूंविषयी बीबीसीने खातरजमा केली त्यातल्या जवळपास अर्ध्या मृत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुलनेत अफगाणिस्तानमधल्या सशस्त्र संघर्षात सामान्य नागरिकांचा सर्वाधिक बळी जात असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाच्या आकडेवारीतून समोर आलंय. ठार झालेल्या सामान्य नागरिकांच्या मृत्यूची नोंदवण्यात आलेली आकडेवारी ही मोठी असली तरी याची खात्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पद्धती कठोर असल्याने छापण्यात येणारी आकडेवारी वेगळी असते. होणाऱ्या प्रत्यक्ष विनाशाचं भयंकर चित्र यातून उभं राहत नाही,\" असं फ्रेझर यांनी म्हटलं. \n\nहिंसाचारात बळी पडलेल्या सामान्यांची आकडेवारी सांगण्यास अमेरिकन आणि अफगाण फौजा नेहमीच नकार देतात किंवा याची योग्य ती आकडेवारी जाहीर केली जात नाही. \n\nयुद्ध परिस्थिती कशी आहे?\n\nउत्तरेकडच्या कुंदूज शहरातील युद्ध वा काबुलमध्ये लग्नादरम्यान झालेला बॉम्बहल्ला यासारख्या मोठ्या घटनांच्या आंतरराष्ट्रीय बातम्या होतात. \n\nतरीही अफगाणिस्तान सतत होणारे लहान हल्ले, अफगाण सैन्य आणि तालिबानमधल्या चकमकी या सर्वात जास्त प्राणघातक ठरताहेत. \n\nअफगाणिस्तानातल्या एकूण 34 प्रांतापैकी 3 प्रांतामध्ये ऑगस्ट महिन्यात किती बळी गेले याविषयीच्या आकडेवारीची बीबीसीला खातरजमा करता आली नाही.\n\nदर 10 मृत्यूंमधील एक मृत्यू हा गझनी प्रांतामध्ये झाला होता. हा भाग तालिबानच्या ताब्यात असून तिथे अफगाण सेनेकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाते. \n\nगझनीमध्ये झालेल्या एकूण 66 हल्ल्यांपैकी एक तृतीयांश हल्ले हे तालिबानच्या संशयित स्थळांवर करण्यात आलेले हवाई हल्ले होते. \n\nया अशा अनिश्चिततेच्या वातावरणात राहणं कसं असं याचं वर्णन अफगाण नागरिक करतात. \n\nउरुझगान प्रांतातल्या मोहिबुल्लांनी कंदाहारच्या मुख्य हॉस्पिटलमध्ये बीबीसीशी बातचित केली. डॉक्टर त्यांच्या भावाच्या खांद्यात घुसलेली गोळी काढत होते. \n\n\"आमच्या परिसरात जेव्हा एखादी कारवाई होते तेव्हा सामान्यांना हालचाल करणंही मुश्कील होतं. ते जर बाहेर पडलेच तर अमेरिकन किंवा अफगाण सैनिक त्यांना गोळी घालतात,\" त्यांनी संतापून सांगितलं. \n\n\"ते त्यांना हवं तिथे बॉम्ब टाकतात. आमच्या आजूबाजूची सर्व घरं उद्ध्वस्त झाली आहेत.\"\n\nहा जगातला सर्वात भयंकर संघर्ष आहे का ?\n\nअफगाणिस्तानातलं हे युद्ध गेली 4 दशकं सुरू आहे आणि गेली अनेक वर्षं यावर कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. \n\nयुद्धामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीवरून अफगाणिस्तानामध्ये जगातला सर्वात भयंकर संघर्ष सुरू असल्याचं 'आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा..."} {"inputs":"... जुन्या अत्यंत कठोर असा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली गुन्हा नोंदवला. विरोध आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालण्यासाठी वेगवेगळ्या सरकारांनी अनेकदा या कायद्याचा वापर केलेला आहे. \n\nसार्वजनिक शांतता भंग होत असेल किंवा राज्याच्या सुरक्षेला धोका असल्यास कोणताही औपचारिक गुन्हा न नोंदवताता किंवा कोर्टात सुनावणी न करतासुद्धा राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत एखाद्या व्यक्तीला वर्षभरासाठी ताब्यात घेता येते.\n\nमात्र किशोरचंद्र यांच्या फेसबुक पोस्टमुळे कुठलाच सार्वजनिक अडथळा निर्माण झालेला नाही किंवा कुठलीही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्वातंत्र्यावर गदा आहे.\"\n\nपतीला अटक झाल्यानंतर आपण त्यांना तुरुंगात दोन वेळा भेटल्याचे जयंती यांनी सांगितले. त्या म्हणतात, \"ते धीराने परिस्थिती हाताळत आहेत आणि त्यांना आत्मविश्वास आहे. ते माझी समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते आणि सगळं नीट होईल म्हणून सांगत होते\".\n\n\"तरी आम्हाला काळजी वाटते. खूप खूप काळजी वाटते. माझी मोठी मुलगी तर सतत विचारते, बाबा कुठे गायब झाले?\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... जे केलं ते दुसऱ्या पद्धतीनेही करता आलं असतं. गेल्या वर्षभरापासून आम्ही केंद्र सरकारच्या शासनाखाली राहतोय. इतर अनेक राज्यांनाही विशेष दर्जा आहे. तिथून सुरू करून काश्मीरला आले असते तर कदाचित लोकांनी त्याचा स्वीकार केला असता. मात्र, काश्मीर, जिथल्या लोकांचा केंद्र सरकारवर आधीच विश्वास कमी आहे तिथे असं केल्यानं त्यांच्या हेतूविषयी संशय निर्माण होतो.\"\n\nशफूराला माहिती नाही की श्रीनगरच्या विमानतळावर उतरून ती घरी कशी जाणार? शफूराच नाही तर बाहेरून येणाऱ्या कुणालाच आपण श्रीनगरला येत आहेत, हे त्यांच्या कु... उर्वरित लेख लिहा:","targets":"रस्ती भारतीय सैन्याचे जवान तैनात आहेत. \n\nसुरक्षादलांच्या गाड्या, स्नाईपर, तारांचे कुंपण असलेले बॅरिकेड्स आणि जवानांच्या वाहनांसोबतच आता सामान्य जनतेची वाहनंही रस्त्यावर दिसत आहेत. \n\nबकरी ईदसाठी मेंढ्या विकायला आलेल्या एका तरुणाने सांगितलं, \"ही ईद नाही. मातम आहे. दोन दिवसांसाठी थोडं बाहेर पडलोय. ईदनंतर आम्ही आपलं 370 परत घेणार. हे काश्मीर आहे. आमची जमीन आहे. आम्ही आमची जमीन कुणाला घेऊ देऊ का?\"\n\n\"मुस्लिमांसाठीचा मोठा दिवस आला की काहीतरी गडबड होतेच. भारताने हा विचार करायला हवा होता की हा यांचा मोठा दिवस आहे. असं करायला नको. कुर्बानी कर्तव्य आहे. म्हणूनच कुर्बानी देतो. दोन दिवसांनंतर तुम्ही बघाल इथे काय होतं.\"\n\nआणखी एक काश्मिरी तरूण सांगतो, \"आमच्या ईदच्या आधी सगळं बंद केलं आहे. कुणाला ईदच्या शुभेच्छाही देता येत नसतील तर कसली आलीय ईद.\"\n\nखोऱ्यातल्या गावाखेड्यातून आलेले अनेक मेंढपाळ असे आहेत ज्यांच्या मेंढ्याही विकल्या जात नाहीयत आणि त्यांना खाण्या-पिण्याच्या वस्तुही विकत घेता येत नाहीय. \n\nअशाच एका मेंढपाळाने म्हटलं, \"यावेळी काम नाहीय. मेंढ्या विकू शकू, असं वाटत नाही. सगळं बंद आहे. सकाळपासून उपाशी आहोत.\"\n\nथोडीफार दुकानं उघडली\n\nसंचारबंदी शिथील झाल्यावर काहीजण आपले ठेले घेऊन भाज्या आणि फळं विकायला आले आहेत. त्यांचा फोटो घेत असताना एका तरुणाने थांबवलं. तो म्हणाला, \"तुम्हाला जगाला काय दाखवायचं आहे की श्रीनगरमध्ये सगळं नॉर्मल आहे? काश्मिरी भाज्या-फळं विकत घेत आहेत?\"\n\nत्याचं म्हणणं पूर्ण झालंही नव्हतं. तेवढ्यात कुठूनतरी एक दगड आला. दगडफेक होत असल्याची ओरड सुरू झाली आणि ठेलेवाले आपापले ठेले घेऊन पळू लागले. \n\nएक वृद्ध इसम पूर्ण ताकदीनिशी आपला ठेला ढकलण्याचा प्रयत्न करत होता. बघताना असं वाटलं जणू खोऱ्यात पसरलेल्या तणावाचा सगळा भार त्यांच्या वृद्ध पायांवर पडला आहे. \n\nइथून डलकडे जाताना मोठ्या सुरक्षा बंदोबस्तात परिस्थिती जरा सामान्य वाटते. काही ठिकाणी वाहनांची गर्दीही दिसली. \n\nमात्र, असा एकही भाग नाही जिथे बंदूकधारी सुरक्षा जवान नाही.\n\n'काश्मीरला कैदखाना बनवला आहे'\n\nडलच्या किनारी बसलेली काही तरुण मंडळी परिस्थितीवरच चर्चा करत होते. तिशीत असलेला एक तरुण म्हणतो, \"काश्मीरला कैदखाना बनवून दोन लोकांनी हा निर्णय घेतला. काश्मीरचं म्हणणं आधीही ऐकून घेतलं नाही आणि आताही नाही. आता लोक घरातच बसून आहेत. जेव्हा ते घराबाहेर पडतील तेव्हाच..."} {"inputs":"... जोरदार आघाडी घेतली आहे. तिथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागेल. \n\nभारतात API चं उत्पादन अत्यंत कमी आहे आणि जे एपीआय देशात तयार होतं, त्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी काही वस्तू चीनहून आयात कराव्या लागतात. \n\nभारतीय कंपन्या API किंवा बल्क ड्रग्स प्रॉडक्शनसाठी चीनवर अवलंबून आहे. \n\nआंतरराष्ट्रीय फार्मा अलायन्सचे सल्लागार आणि जायडस कॅडिला ड्रग कंपनीचे माजी उत्पादन प्रमुख एसजी बेलापूर यांच्या मते, चीनहून मोठ्या प्रमाणावर API आयात करण्याचं कारण कमी किमती हे आहे. चीनहून येणाऱ्या बल्क ड्रग्जच्या किम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून येणाऱ्या बल्क ड्रग्जच्या दर्जाचा. एसजी बेलापूर सांगतात, 'सुरुवातीला काहीही तक्रार नव्हती. मात्र आता भारतीय ग्राहकांना व्हेंडर कोण आहे याकडे कसोशीने लक्ष ठेवावं लागतं. योग्य काळजी घेतली नाही तर कच्च्या मालाची गुणवत्ता अत्यंत खराब निघू शकते. \n\nसीमेवर झालेल्या संघर्षामुळे चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंवरील अवलंबत्व कमी करण्याची मागणी आता पहिल्यांदाच होत नाहीये. \n\n2017 मध्ये डोकलाम इथं भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये जोरदार संघर्ष झाला होता. त्यावेळीही चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात यावी, असं म्हटलं गेलं होतं. \n\nदेशातल्या फार्मा इंडस्ट्री विश्वातही चीनविरोधी सूर पाहायला मिळाला. मात्र देशातल्या अॅक्टिव्ह फार्मासिटिकल इनग्रेडिएंट्स API मध्ये आत्मनिर्भरता आणण्याची आवश्यकता आहे. मात्र, आकडेवारीवर नजर टाकली तर चीनमधून होणाऱ्या आयातीत जराही घट झालेली नाही. \n\nचीनमध्ये उत्पादित वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी होत आहे.\n\n2019 मध्ये चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना विषाणूचं संक्रमण आणि लॉकडाऊनच्या बातम्या यायला सुरुवात झाली तेव्हा भारतीय फार्मा क्षेत्रात भूकंपसदृश परिस्थिती निर्माण झाली. कच्च्या मालाविना, बल्क ड्रग्जविना जेनेरिक औषधांचं उत्पादन शक्य नव्हतं. \n\nगुजरात फार्मा असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जयमन वासा यांच्या मते कोव्हिड-19 संकट भारतीय फार्मा सेक्टरसाठी मोठी संधी आहे, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. औषधांच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं आवश्यक आहे. त्यासाठी सरकारच्या मदतीची गरज आहे. \n\nबल्क ड्रग्ज संदर्भात आत्मनिर्भर होण्यासाठी प्रदीर्घ वेळ लागत असेल तर आपल्याकडे चीनव्यतिरिक्त कोणते पर्याय उपलब्ध आहेत? \n\nआंतरराष्ट्रीय फार्मा अलायन्सचे सल्लागार एसजी बेलापूर यांच्या मते, भारताला चीनमधून होणारी आयात कमी करायची असेल तर स्पेन, इटली, स्वित्झर्लंड तसंच दक्षिण अमेरिकेतील देशांकडून कच्चा माल आयात करता येईल. पण या कच्च्या मालाची किंमत अधिक असेल. \n\nभारतात अक्टिव्ह फार्मासिटिकल इनग्रेडियंट्स म्हणजेत बल्क ड्रग्जच्या भूतकाळ आणि भविष्यासंदर्भात डॉ. अनुराग हितकारी म्हणतात, भारतात प्रदूषणासंबंधी क्लिअरन्स घ्यावे लागतात. ज्यामध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार, पर्यावरण मंत्रालय यांच्याकडून परवानग्या मिळवाव्या लागतात. \n\nकच्चा माल किंवा बल्क ड्रग्ज तयार करण्याचा विचार करणारे छोटे आणि लघु उद्योग परवानग्या मिळण्याच्या जटिल प्रक्रियेपासून दूर..."} {"inputs":"... ज्युली बॉकर यांचा संशोधनाचा विषय आहे सामाजिक वर्तन आणि एकटेपणा. त्यांच्या म्हणण्यानुसार समाजापासून दूर राहणाऱ्यांचेही तीन प्रकार आहेत. \n\nभीती किंवा चिंतेमुळे आलेला लाजाळूपणा, समाजात मिसळण्याची आवड नसल्यामुळे असे प्रसंग आले की टाळाटाळ करण्याचा स्वभाव आणि एकलेपणाचा पर्याय स्वीकारल्यामुळे समाजापासून तुटून राहाणं. \n\nबॉकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या संशोधनामुळे एकलकोंड्या व्यक्तींच्या वागण्यालाही काही सकारात्मक अर्थ असू शकतो हे निदर्शनास आलं.\n\nसमाजात मिळून मिसळून न वागणाऱ्या व्यक्ती आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला.\n\nज्या पिझ्झा सेंटरमध्ये उत्साही कर्मचारी होते, तिथे बॉस कमी बोलणारा, कमी मिसळणारा असला, तर ते जास्त फायद्याचं ठरलं होतं. याचं कारण असं की सक्षम, प्रभावी व्यक्तींसमोरदेखील अंतर्मुख व्यक्ती दबावाखाली येत नाही. ते खुलेपणानं समोरच्याची मतं ऐकून घेऊ शकतात. \n\nएकटेपणा प्रतिभेला चालना देतो.\n\nएककल्लीपणा आणि एकतानता यांचा संबंध आहे हे फार पूर्वीपासून आपल्याला माहीत आहेच. कित्येक पुरातन संस्कृतींमध्ये, धर्मांमध्ये, एकांत हा ज्ञानप्राप्तीचा मार्ग असल्याचं सांगितलं आहे. \n\nअलीकडच्या काळात झालेल्या संशोधनांमधून आपल्याला त्यामागचं कारण कळतं. एककल्ली असण्याचा अर्थ मेंदू सक्रिय अवस्थेत पण विश्रांती घेत आहे आणि याचाच अर्थ त्याला एकांत हवा आहे. जेव्हा दुसरी व्यक्ती समोर असते, तेव्हा समोर चाललेल्या घटनांकडे, व्यक्तीकडे लक्ष दिलं जातं. त्यामुळे लक्ष' विचलित होऊ शकतं. \n\nअशा लक्ष विचलित करणाऱ्या घटना न घडता जेव्हा दिवास्वप्नं पाहिली जातात तेव्हा मेंदू default mode network मध्ये सक्रिय असतो. \n\nया नेटवर्कमुळे भूतकाळातील आठवणी आणि इतरांच्या भावना समजून घेणं या क्रिया पार पाडायला मदत होते. मन जखडून ठेवलं नाही तर त्याचा फायदा स्वतःला जाणून घेण्यासाठी तर होतोच पण समोरच्यालाही समजून घेण्यासाठी मदत होते. \n\nयामध्ये विरोधाभास आहे खरा, पण एककल्ली असण्याचा फायदा पुन्हा लोकांमध्ये मिसळण्याची वेळ आली की होतो. विचारांचा केंद्रबिंदू तेवढ्यापुरता हरवल्यासारखा वाटला तरी त्याचा दीर्घकालीन फायदा होतो. \n\nएककल्ली असणं फायद्याचं आहे असं मानणाऱ्या सुझन केन. 'क्वाएट - द पॉवर ऑफ इन्ट्रॉव्हर्टस् इन द वल्ड दॅट कान्ट स्टॉप टॉकींग' - या पुस्तकाच्या लेखिका आणि 'क्वाएट रेव्होल्युशन'च्या संस्थापिका. ही संस्था शांत आणि अंतर्मुख व्यक्तींसाठी कामाची जागा सुसह्य व्हावी यासाठी काम करते. \n\n\"हल्ली आपल्याला वाटतं सर्जनशीलतेसाठी फार लोकाभिमुख असण्याची आवश्यकता आहे. पण ते खरं नाही. कलात्मकतेसाठी, सर्जनशीलतेसाठी अंतर्मुख होण्याची गरज असते,\" सुझन म्हणतात.\n\n\"माणूस हा असा प्राणी आहे की तो एकदा समाजाचा भाग बनला की जे दिसतं ते टिपून घेत जातो. जर आपला मार्ग शोधायचा असेल, स्वओळख करून घ्यायची असेल, तर काही काळासाठी का होईना - एकला चलो रे - हा पंथ स्वीकारणं आवश्यक ठरतं.\"\n\nएकटेपणा आरोग्यासाठी प्रतिकूल असतो असं अनेकदा सांगितलं जातं.\n\nउपयुक्त एकांत आणि धोकादायक एकाकीपणा यामधली..."} {"inputs":"... ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन ते आखाड्यात उतरतात हे पाहणं महत्त्वाचं आहे, असंही ते सांगतात. \n\n\"लोकांचे प्रश्न सोडवणं, एखादा निर्णय घेताना कायदा, न्यायालय यांचा कसा अडथळा होऊ शकतो. पूर्वी ठाकरे कुटुंबीय मंत्र्याला आदेश देऊन मोकळे व्हायचे, पण विधिमंडळात एखाद ठराव कसा मंजूर करून घ्यावा, खात्याच्या कामांसंदर्भात बोलताना चूक झाल्यास ते कसं आपल्यावर उलटू शकतं, हक्कभंगासारखे नियम, यांचा अभ्यास करणं आवश्यक असणार आहे,\" असं प्रधान यांना वाटतं.\n\nधवल कुलकर्णी याबाबत बोलताना सांगतात, \"आदित्यला अनुभव नाही तर क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ष्ट्रवादी एकत्र येत सत्तास्थापनेचा प्रस्ताव आला तर आम्ही नक्की विचार करू, दिल्लीबरोबर चर्चा करू आणि जो दिल्लीचा निर्णय असेल, त्यानुसार पुढचं ठरवता येईल,\" असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हेही शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत म्हणाले. \n\nआदित्य ठाकरेंची मुख्यमंत्रिपदापर्यंतची वाट इथून निघेल, अस अशी शक्यता नाकारता येत नसल्याचं धवल कुलकर्णी सांगतात. \"राजकारणात काहीही होऊ शकतं हे खरं असलं तरी शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर जाणं आदित्यच्या भवितव्यासाठी योग्य नाही. कारण स्थानिक पातळीवर त्यांचा लढा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आहे.\n\n\"शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका राहिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतल्यास त्यांना काही मुद्दे सोडावे लागतील. त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होऊ शकतात. अशी सत्ता सांभाळणं त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असू शकते.\n\n\"शिवसेना आणि काँग्रेस काही ठराविक निवडणुकांमध्ये एकत्र आल्याचं यापूर्वी दिसलेलं आहे. पण सध्याची राजकीय परिस्थिती पाहता त्याची पुनरावृत्ती होणं शक्य नाही. भाजपसोबत राहणंच आदित्य यांच्या भवितव्यासाठी फायद्याचं आहे,\" असं कुलकर्णी सांगतात.\n\n\"सत्तेसाठी शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणं सध्यातरी शक्य नाही. उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत 'सत्तेसाठी हाव नाही' असं म्हणाले होते. येत्या महिनाभरात राममंदिराचा निकाल लागणार आहे. त्यामुळे एखाद्या हिंदुत्त्ववादी पक्षाला राज्यात पाठिंबा देण्यात काँग्रेसचीही अडचण होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचीही धर्मनिरपेक्ष प्रतिमा आहे. ते कितपत त्यांना पाठिंबा देतील, हा प्रश्न आहे. म्हणून शिवसेना फक्त भाजपवर दबाव टाकण्यासाठी या स्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकूणच अधिकाधिक खाती आणि मंत्रिपदं मिळवणं हे पक्षाचं प्रमुख उद्दीष्ट असेल.\" \n\nभविष्यातील आव्हानं\n\n\"आदित्यला नेता म्हणून समोर आणल्यानंतर निर्माण होणाऱ्या अंतर्गत राजकीय गटबाजीला तोंड देण्याचं आव्हान आदित्य ठाकरेंसमोर असेल. सध्याच्या राजकीय परिस्थितीत शिवसेनेसमोर मित्रपक्ष भाजपचंही प्रमुख आव्हान आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेची ताकद कमी करून भाजप वाढलेली आहे. त्यामुळे पुन्हा आपल्या पक्षाची ताकद वाढवणं शिवसेनेसाठी आवश्यक आहे. स्वतःचा मूळ मतदार कायम ठेवून इतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी धोरण आखावं लागेल,\" असं धवल कुलकर्णी सांगतात.\n\n\"आदित्य..."} {"inputs":"... झाला, त्यावेळी हे नेते पक्षात नव्हते.\" \n\nममता यांनी म्हटलं, \"मी नेहमीच नंदीग्रामहून निवडणूक मोहिमेची सुरुवात केली आहे. ही जागा माझ्यासाठी लाभदायी ठरली आहे. काही जण बंगालला भाजपच्या हातात विकू पाहत आहेत. पण, मी असं होऊ देणार नाही. टीएमसी सोडणारे देशाचे राष्ट्रपती तसंच उपराष्ट्रपती होऊ शकतात. पण, मी जिवंत असेपर्यंत बंगालची भाजपच्या हातानं विक्री होऊ देणार नाही.\"\n\nआता इथं प्रश्न उपस्थित होत आहे की, ममता बॅनर्जी यांनी असा निर्णय का घेतला? यामागे अनेक कारणं आहेत.\n\nपहिलं म्हणजे ज्या शुभेंदू अधिकारी य... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुस्लीम उमेदवार होते. तेव्हा विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचं अंतर 3.4 टक्के इतकं होतं. \n\n2011मध्ये टीएमसीटच्या मुस्लीम उमेदवारानं सीपीआयच्या हिंदू उमेदवाराचा पराभव केला होता. पण, विजयी आणि पराभूत उमेदवारामधील मतांचं अंतर 26 टक्के इतकं होतं. 2016मध्ये या जागेवर शुभेंदू अधिकारी यांना 2011मध्ये टीएमसीला मिळालेल्या मतांपेक्षा 7 टक्के अधिक मतं मिळाले होते. त्यावेळी सीपीआयनं इथं एक मुस्लीम उमेदवार दिला होता. \n\nममता यांनी नंदीग्राममधून लढण्याचा निर्णय घेतला नसता, तर टीएमसीनं इथून मुस्लीम उमेदवारच दिला असता, असं जाणकार सांगतात. \n\nत्या परिस्थितीत भाजपला नंदीग्राम आणि परिसरात हिंदू मतदारांच्या ध्रुवीकरणास मदत मिळाली असती. पण, आता ममता यांच्या निर्णयामुळे भाजपच्या डावपेचांना फटका बसला आहे. \n\nममता बॅनर्जी दक्षिण कोलकात्यातल्या भवानीपूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आल्या आहेत. आता नंदीग्राम निवडण्यामागे एक कारण असंही सांगितलं जात आहे की, यावेळेस भवानीपूर मतदारसंघात बाजी मारणं ममता यांच्यासाठी सोपं नव्हतं.\n\n2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं या विधानसभा क्षेत्रात टीएमसीवर 0.13 टक्क्यांनी वर्चस्व मिळवलं होतं. पण, 2016मध्ये मात्र ममतांनी इथं भरघोस मतांनी विजय मिळवला होता. पण, गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत टीएमसीला भाजपच्या तुलनेत केवळ 2 टक्क्यांनी अधिक मतं मिळाली आहेत. \n\nभवानीपूर भागात बिगर-बंगाली हिंदूंची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपची पहिल्यापासून या भागावर नजर आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासहित अनेक नेत्यांनी या भागात रोड शो केले आहेत. राज्यातल्या कोलकाता शहरात हिंदी भाषिकांची संख्या सर्वाधिक आहे. \n\nविधानसभा निवडणुकीच्या अगोदर कोलकाता महानगर पालिकेच्या निवडणुका होतात. या निकालांवरून शक्यता वर्तवणं सोपं काम असतं. पण, यावेळेला कोरोनामुळे निवडणूक झाली नाही. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीनंतर इथल्या परिस्थितीत काय बदल झाला, याचा अंदाज लगेच बांधता येणं शक्य नाही.\n\nहिंदी भाषिक भाजपच्या बाजूनं?\n\nममता बॅनर्जी यांनी भाजपच्या नेत्यांचा उपरे किंवा बाहेरचे असा उल्लेख केला आहे. हा मुद्दा पकडून भाजप हिंदी भाषिकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे. \n\nममता यांनी नंदीग्राममधून निवडणूक लढवण्याचं जाहीर केल्यानंतर त्या या परिसरातील अधिकारी कुटुंबाचा सामना करू शकतील काय, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पूर्व आणि पश्चिम..."} {"inputs":"... झाला. \n\nअखलाक किंवा पहलू खान यांच्या हत्येच्या वेळी गो-तस्करी आणि फ्रीजमध्ये गोमांस ठेवण्यात आल्याच्या गोष्टींचं उदाहरण देण्यात आलं होतं. ही एकसमान माणसं आहेत. फरक एवढाच की काही हिंदू घरात जन्माली आहेत, काही मुसलमान घरी जन्मली आहेत. त्यांच्यात वैचारिक अंतर काही नाही. \n\nकोणत्याही मुद्यावर हिंदू आणि मुस्लीम असे दोन विचारतट समोरासमोर उभे राहिले की लोक तर्क, तथ्यांश आणि न्याय यांची साथ सोडून आपल्या धर्मीयांच्या बाजूने उभे राहतात. याचवेळी बुद्धी, विवेक, न्यायप्रियता आणि मानवी संवेदना यांची सत्वपरीक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाढी असल्यामुळे जमावानं मुस्लिमांना मारहाण करून हत्या करण्यात आली आहे. याचं एक सूत्र आहे. यावर सरकारचं मौन नाही तर त्यांचं याला खुलं समर्थन आहे. \n\nभाजप सत्तेत असतानाही हिंदू असुरक्षित आहेत?\n\nअखलाकच्या हत्येप्रकरणी एका आरोपीच्या मृत्यूनंतर त्याचं पार्थिव तिरंग्यात लपेटण्यात आलं होतं. या आरोपीला श्रद्धांजली वाहण्याकरता केंद्रीय मंत्री महेश शर्मा उपस्थित होते. \n\nमीडिया, बुद्धिजीवी आणि विवेकवादी मंडळींवर जबाबदारी आहे की दुर्लक्षित वर्गाचं म्हणणं ऐकणं, ज्यांचं ऐकायला कोणी उत्सुक नाही, ज्यांचं कोणी ऐकत नाही अशा व्यक्ती आणि समाजाची बाजू जगासमोर मांडणं कर्तव्य आहे. झुंडशाही करणाऱ्यांचे री ओढणारे अशी ओळख असू नये. \n\nहिंसेचं कारण आणि त्याचं प्रमाण लक्षात घेणं आवश्यक आहे. दोन उदाहरणांद्वारे हे समजून घेता येऊ शकतं. माल्दामध्ये मुसलमान गट आणि पोलिसांदरम्यान झालेल्या चकमकींवर टीकेची अपेक्षा बुद्धिजीवींकडून केली जाते. पण हिंसक जाट आंदोलनाच्या वेळी सूचक मौन बाळगलं जातं. दोन्ही घटनांकडे समान दृष्टिकोनाच्या निकषातून पाहिलं जाऊ शकतं का?\n\nयाच धर्तीवर दिल्लीत पार्किंगवरून झालेल्या भांडणात हिंदू डेंटिस्टची मुसलमानांनी बेदम मारहाण करून हत्या केली होती. अखलाकच्या हत्येप्रमाणे यावर टीका व्हायला हवी अशी मागणी झाली होती. हे समजून घेणं गरजेचं आहे की भांडणात जीव गमावलेल्या दुख:द आणि निंदनीय हत्येसाठी जबाबदार व्यक्तीची ओळख हिंदू अशी नव्हती. याप्रकरणी धर्म हा मुद्दा नसल्याची कबुली पोलिसांनी दिली होती. \n\nहा सम्यक विचार करण्यासारखा सखोल विचारांचा विषय आहे. पण जमावाला ताबडतोब निर्णय, झटपट न्याय आणि आपला विजय हवा असतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... झाला. \n\nज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात, \"कोणत्याही राजकीय पक्षाला बदलावंच लागतं, नाहीतर त्याचा ऱ्हास होतो. त्यानुसार शिवसेनेमध्येही बदल झाले. राडेबाजी करणारी शिवसेनेची भूमिका आता विधायक प्रक्रियेने पुढे जाऊ लागली आहे. सत्तेत येण्यासाठी आणि सत्ता टिकवण्यासाठी हा बदल शिवसेनेसाठी अपरिहार्य होता.\" \n\nउद्धव ठाकरे : मीतभाषी की धाडसी? \n\nउद्धव ठाकरे हे बाळासाहेबांसारखे आक्रमक दिसत नसले तरी ते धाडसी आहेत. तसे नसते तर आदित्य ठाकरेंनी निवडणूक लढण्यापासून ते काँग्रेससोबत आघाडी करून स्वत: मुखमंत्रिप... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठाकरेंची भविष्यात लोकांचा विश्वास मिळवण्यात अडचण होऊ शकते.\"\n\nशिवसेनेला वेगळी भूमिका नाही. त्यांची स्वत:ची ठोस विचारसरणी नाही, असं कम्युनिस्ट नेते एस. ए. डांगे एकदा एका भाषणात म्हणाले होते. हेच मत पत्रकार धवल कुलकर्णी यांचंही आहे. \n\nते म्हणतात, \"शिवसेनेला विचारसरणीच नाही. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष असता तर मराठी माणसासाठी त्यांनी मुंबईत गुजरात्याविरोधात आंदोलन केलं नसतं. त्यामुळे मराठीची भूमिका सोडली तर शिवसेनेला विचारधारा नाही.\" \n\nपण अयोध्येतील राम मंदिराबाबत शिवसेनेने जी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळे देशभरात शिवसेनाला हिंदुत्ववादी पक्ष म्हणूनच ओळखलं जातं. पण आता हाच पक्ष काँग्रेससोबत गेल्याने शिवसेनेच्या हिंदुत्ववादावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातंय. \n\n\"सावरकरांना जेव्हा भारतरत्न देण्याची मागणी केली गेली तेव्हा शिवसेना तटस्थ राहिली. यामुळे सत्तेसाठी शिवसेना आपल्या विचारांशी तडजोड करते, असा संदेश जनमानसात गेलाय,\" असं मत भारतकुमार राऊत यांनी मांडलंय. \n\nशिवसेना विचारसरणीबाबत संभ्रमात? \n\nशिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या पक्षांसोबत सत्तेत आहे. त्यामुळे शिवसेनेची नेमकी आता विचारसरणी काय? भविष्य काय? कोणत्या दिशेने वाटचाल करायची असा प्रश्न शिवसैनिकांमध्ये आहे.\n\nशिवसेना गेल्या कित्तेक वर्षांपासून काँग्रेसचा विरोध करत आली आहे. त्याच काँग्रेससोबत शिवसेना आज सत्तेत आहे. ज्या सोनिया गांधी,राहूल गांधी विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलनं केली त्या हायकमांडच्या आता भेटीगाठीही घ्याव्या लागतात. त्यामुळे स्थानिक पातळीवरही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत जुळवून घेणं शिवसैनिकांसाठी जिकिरीचे आहे.\n\n\"शिवसैनिक हा स्वभिमानी माणूस आहे. त्यामुळे ही तडजोड शिवसैनिकांसाठी कठीण आहे. म्हणूनच आज कोरोनाच्या काळातही एकनाथ शिंदे हा एक नेता सोडला तरी एकही शिवसेनेचा नेता रस्त्यावर उतरून काम करताना दिसत नाही. शाखा प्रमुख, पदाधिकारी यांनी लोकांसाठी केलेली कामं म्हणजेच जनतेसाठी शिवसेनेनं केलेली कामं होती,\" असं राऊत सांगतात. त्यामुळे शिवसैनिकांमधला संभ्रम वाढण्याआधी शिवसेनेला आपली विचारसरणी, भूमिका आणखी ठळकपणे सांगण्याची गरज आहे. \n\nशिवसेना पुन्हा प्रादेशिकवादाकडे? \n\nआताचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असले तरी आदित्य ठाकरे हे त्यांच्या खांद्याला खांदा लाऊन पक्षात सक्रिय आहेत, हे..."} {"inputs":"... झाली.\n\n\"मुस्लीम मात्र आहेत तिथेच राहिले. याला दोन कारणं होती - एक म्हणजे, आपल्या धर्माच्या लोकांमध्येच राहाणं त्यांना सुरक्षित वाटलं. आणि दुसरं म्हणजे, त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती.\"\n\n\"शिक्षणाचा अभाव असल्याने मुस्लीम समाज मात्र पारंपारिक पावरलूमच्या व्यवसायावरच अवलंबून राहिला. आज मालेगावच्या पावरलूममधले 80 टक्के कामगार मुस्लीम आहेत, आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. 10 बाय 10च्या एका घरात 15-20 माणसं राहतात. जागेचा अभाव, स्वच्छतेचा अभावामुळे इथल्या लोकांमध्ये आजारी पडण्याचं प्रमाणही जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"बलंबून आहेत, मालेगावच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत म्हणजे पावरलूम्स. या कापड व्यवसायात हिंदू आणि मुस्लीम दोघेही गुंतलेले आहेत. \n\n\"या यंत्रमागांचे मालक मुस्लीम, त्यांच्या हाताखाली काम करणारे, माग चालवणारे, कापड बनवणारे, रंगकाम करणारे सगळे कामगार मुस्लीम तर दुसऱ्या बाजूला या व्यवसायाला पतपुरवठा करणारे, यांना कच्चा माल पुरवणारे आणि सरतेशेवटी हे कापड विकत घेणारे सगळे हिंदू. त्यामुळे एकाशिवाय दुसऱ्याचं काम होऊच शकत नाही,\" दिप्ती राऊत नमूद करतात. \n\nपण तरीही या दोन्ही समुदायांचा एकमेकांशी विशेष संबंध नाही. मुळात मालेगावातून वाहाणाऱ्या मोसम नदीने दोन्ही समुदायात भौगोलिक रेष आखल्यासारखीच आहे, त्याहीपलिकडे जाऊन दोन्ही समुदायांचा एकमेकांशी व्यवसाय सोडून फारसा संबंध येत नाही. निळू दामलेंच्या 'बाँबस्फोटानंतर मालेगाव' या पुस्तकात उल्लेख आहे की यंत्रमाग मालकाला सुत विकणाऱ्या व्यापाऱ्याला त्या यंत्रमागात कापड बनलेलं कापड विकत घेणारा व्यापारी परस्पर पैसे देतो. \n\nमग दंगलीचा रोख कुणाकडे?\n\nजर हिंदू-मुस्लिमांमध्ये तणाव नसेल, तर मग मालेगावला दंगलीचं शहर ही ओळख का मिळाली? याबद्दल समजावून सांगताना सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर म्हणतात की, \"1990 नंतर शहरात धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न केले गेले. यात दोन्ही समुदायांचे नेते सहभागी होते. धार्मिक कट्टरता वाढीस लागली, आणि हिंदूंमध्ये धार्मिक कट्टरता वाढली तशी मुस्लिमांमध्येही. फरक इतकाच आहे की हिंदू समुदायात शिकलेले काही नेते होते, काही संस्थाचं काम होतं, त्यामुळे त्यांना प्रगती करता आली. मुस्लिमांना तोही फायदा मिळाला नाही. वर्षानुवर्षांचं अज्ञान, गरिबी आणि धर्मगुरूंची शिकवण, यामुळे ते काळाबरोबर चालू शकले नाहीत.\"\n\nदिप्ती राऊतही याला दुजोरा देतात. \"इथल्या नेत्यांनी कायमच अफवांना खतपाणी घातलं. लोक अज्ञानात, गरिबीत राहण्यातच त्यांचा फायदा होता,\" त्या खेद व्यक्त करतात.\n\n2008 मध्ये झालेल्या बाँबस्फोटांनंतर मालेगाव देशभरात चर्चेत आलं होतं.\n\nतर हिंदू-मुस्लीम हे इथल्या तणावाचं कारण नाही, इथला सुविधांचा आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा अभाव, खिळखिळी आरोग्य व्यवस्था, गरिबी यामुळे इथे लोक प्रेशर कुकर झालेत, असं दामले म्हणतात. \"दुर्दैवाने यात मुस्लीम लोकांची संख्या जास्त आहे. काळाबरोबर न चालण्याचा तोटा त्यांना होतोय आणि त्यात धर्मगुरूंनीही त्यांचं काही अंशी नुकसान केलंय,\" ते सांगतात.\n\nदुसरं आणि अधिक महत्त्वाचं..."} {"inputs":"... झाल्या. आवाज, बोलण्याची आणि लिहिण्याची शैली पाहून वेणूताईंना लगेचच प्रसारणाचं काम देण्यात आलं\n\n१९४२-४३ दरम्यान बीबीसीच्या ईस्टर्न सर्व्हिसनं अनेक भारतीय भाषांत प्रसारण सुरू केलं. त्यात मराठीचाही समावेश होता. वेणूताई प्रामुख्यानं याच विभागासाठी काम करत असत.\n\nजॉर्ज ऑरवेलकडून कौतुक\n\nप्रख्यात लेखक जॉर्ज ऑरवेल या विभागाचे प्रमुख होते. वेणूताईंचं वृत्तनिवेदन, इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व याचं त्यांनीही कौतुक केलं आहे.\n\nऑरवेलसह टी. एस. इलियट, मुल्कराज आनंद, बलराज सहानी, प्रिन्सेस इंदिरा कापुरथळा, झेड. ए.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ई फाळणीनंतर पंजाबातून आलेल्या निर्वासित स्त्रिया आणि मुलांच्या छावणीतही काम करत असत.\n\nकादंबरी लेखन\n\nवेणू चितळे यांची पहिली कादंबरी 'इन ट्रान्झिट' ही १९५० साली प्रकाशित झाली. त्या काळात एखाद्या मराठी लेखिकेनं इंग्रजीत लिखाण करणं हेही अप्रूपच होतं.\n\nत्याच वर्षी, ३९ वर्षांची असताना वेणूताईंनी गणेश खरे यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि वेणू चितळेची सौ. लीला गणेश खरे झाली.\n\nगणेश यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झालं होतं. त्यांच्या मुलांनाही वेणूताईंनी आपलंसं केलं.\n\n१९५० मध्ये वेणू चितळे यांची 'इन ट्रान्झिट' ही कादंबरी प्रसिद्ध झाली.\n\nलग्नानंतरही वेणूताईंनी 'इनकॉग्निटो' ही आणखी एक कादंबरी लिहिली. नवशक्तीसारखी विविध वृत्तपत्रं आणि मासिकांत त्या स्तंभ, लेख लिहित असत. ऑल इंडिया रेडियोवरूनही त्यांच्या काही श्रुतिका प्रसारित झाल्या. \n\nपण बराच काळ घरापासून दूर राहिलेल्या वेणूताईंनी मग घरालाच आपलं विश्व बनवलं आणि संसाराला जास्त प्राधान्य दिलं. \n\nइंग्लंडमधल्या, खास करून बीबीसीमधल्या दिवसांचा मात्र वेणूताईंना कधीच विसर पडला नाही. वेणूताईंची लेक नंदिनी आपटे यांना त्या इंग्लंडमधल्या आठवणी सांगत असत. आईनं सांगितलेल्या आठवणींची उजळणी करताना नंदिनी आपटे म्हणाल्या,\n\n\"ऐन युद्धाच्या धामधुमीत इंग्लंडमधलं जीवन सोपं नव्हतं. कधी कधी खंदकात राहून काम करावं लागे, हे ती आम्हाला सांगायची. तिला मोठ्ठ्या आवाजाचा खूप त्रास व्हायचा. दिवाळीतले फटाकेही चालत नसत. कारण ते तिला युद्धाची आठवण करून द्यायचे.\"\n\nसंघर्ष पाहिलेली विदुषी\n\nआयुष्यभर संघर्ष आणि युद्ध पाहिलेल्या वेणूताईंच्या लिखाणात आणि बोलण्यात त्या संघर्षानंच एक वेगळी संवेदनशीलताही आणली.\n\nडॉ. विजया देव यांनी वेणूताईंच्या आयुष्याचं नेमक्या शब्दांत असं वर्णन करून ठेवलं आहे.\n\n\"वेणूताईंचा स्वभाव मुद्दाम काही वेगळं करून दाखवायचं असा नव्हता. पण आयुष्याला सामोरं कसं जायचं याचं शहाणपण त्यांच्याकडे होतं. जे वाट्याला आलं, त्याला त्या अतिशय सकारात्मकरित्या सामोऱ्या गेल्या.\"\n\n\"मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. हे असं जगता आलं पाहिजे.\" डॉ. विजया देव यांनी वेणुताईंबद्दल लिहिलं आहे.\n\nहेही वाचा :\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... झाल्याचं दिसलं नाही, असं स्थानिक हॉस्पिटलचे अधिकारी आणि तिथे पोहोचलेल्या रहिवाशांनी सांगितलं.\n\nत्या भागात जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिराविषयी स्पष्ट माहिती मिळाली नाही. जिथे बाँब झाले, तिथून एक किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या एका डोंगरमाथ्यावर एक मदरसा आहे. हा मदरसा जैश-ए-मोहम्मद चालवत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली.\n\nकाही अंतरावर एक साईनबोर्ड होता, त्यावरून स्पष्ट झालं की तिथे शाळा आहे, जी एक सशस्त्र गट चालवत होता. \n\nया बोर्डावर तलीम-उल-कुरान मदरशाचा प्रमुख मसूद अझहर असल्याचं आणि मोहम्मद य... उर्वरित लेख लिहा:","targets":"यटर्स'ने साधारण 15 लोकांशी बातचीत केली. मात्र नूरान शाहशिवाय कुणीही जखमी नव्हतं, असं त्यांना कळलं.\n\nअब्दुल रशीद यांनी सांगितलं, \"मी इथे एकही मृतदेह बघितला नाही. केवळ एकच स्थानिक कुठल्यातरी वस्तूने जखमी झाला आहे.\"\n\nजाबाजवळ असलेल्या हॉस्पिटलच्या बेसिक हेल्थ युनिटचे एक अधिकारी मोहम्मद सादिक त्या रात्री ड्युटीवर होते. त्यांनी सांगितलं, \"हे खोटं आहे. आम्हाला एकही जखमी व्यक्ती सापडलेली नाही.\"\n\nमात्र तिथे जैश-ए-मोहम्मद असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. जैश-ए-मोहम्मदचं इथे प्रशिक्षण शिबीर तर नाही, मात्र एक मदरसा आहे, असं कळलं. \n\nनूरान शाह म्हणाले, \"हा तालीम-उल-कुरान एक मदरसा आहे. गावातील मुलं तिथे शिकतात. तिथे (शस्त्रांचं) प्रशिक्षण दिलं जात नाही.\"\n\nमदरशाचं 'जैश-ए-मोहम्मद'शी कनेक्शन आहे, असं सांगणारा तो साईनबोर्ड गुरुवारी काढण्यात आला आणि मीडियाला तिथे जाण्यापासून रोखण्यात आलं. मात्र मागून ती मदरशाची इमारत दिसत होती आणि तिचं काहीही नुकसान झालेलं नव्हतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... टक्के मतांची मोजदाद यापूर्वीच केल्याचं वृत्त आहे. \n\nतरीही हजारो मतांची मोजणी होणं बाकी आहे आणि यातली अनेक मत ही वर्षानुवर्षं डेमोक्रॅट्सा पाठिंबा देणाऱ्या भागातली आहेत. बायडन इथून जिंकतील अशा अंदाज बीबीसी आणि अमेरिकन वृत्तसंस्थांनीही वर्तवला आहे. \n\nपेन्सलव्हेनिया\n\nनिवडणुकीच्या दिवसापर्यंत (3 नोव्हेंबर) चा पोस्टाचा स्टँप असणाऱ्या आणि पुढच्या तीन दिवसांमध्ये दाखल होणाऱ्या मतांची मोजणी, हा इथला वादाचा मुद्दा आहे. रिपलब्किन्सनी यावर आक्षेप घेतलाय. \n\nहा मुद्दा निवडणुकीच्या आधीपासून आणि जस्टिस एमी कॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नी केला, पण त्यासाठीचा कोणताही पुराव त्यांनी दिला नाही. ते पुढे म्हणाले, \"आम्ही अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टात जाऊ. आम्हाला सगळं मतदान थांबवायचं आहे.\"\n\nआता मतदान थांबलेलं असलं तरी पेन्सलव्हेनियासारख्या राज्यांमध्ये उशीरा दाखल होणाऱ्या मतांचा प्रश्न उरतोच. \n\nप्रा. वेल सांगतात, \"कायदेशीर मोजणी प्रक्रिया थांबवण्यासाठीचे कोणतेही विशेषाधिकार सुप्रीम कोर्टाकडे नाहीत.\"\n\n\"या अशा गोष्टींमुळे महत्त्वाच्या राज्यांमधल्या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतील पण तरीही सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्यासाठी त्यांच्याकडे कायदेशीर दखल घेण्याजोगी केस असावीच लागेल,\" असं प्रा. ब्रिफॉल्ट सांगतात. \n\n\"निवडणुकीतले वाद सुप्रीम कोर्टात आणण्यासाठी कोणीही ठराविक प्रक्रिया नाही. असं सहसा घडत नाही आणि असं घडण्यासाठी तो मुद्दा अतिशय महत्त्वाचा असावा लागेल.\"\n\nनिवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्यात आलं तर मग पक्षांच्या कायदाविषयक टीम्सना राज्यांतल्या कोर्टामध्ये निकालावर आक्षेप घ्यावा लागेल. त्यानंतर राज्यातले न्यायाधीश ही याचिका योग्य ठरवत पुनर्मोजणीचा आदेश देऊ शकतात. आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश या विषयीचा राज्याचा निकाल वैध ठरवतील वा फेटाळतील.\n\nउमेदवारांमधला मतांचा फरक अगदीच कमी असल्यास काही ठिकाणी पुनर्मोजणीची ही प्रक्रिया आपसूक सुरू होते. 2000च्या जॉर्ज डब्ल्यू बुश आणि अल गोअर यांच्यातल्या निवडणुकीदरम्यान फ्लोरिडामध्ये असं घडलं होतं. \n\nकधीपर्यंत चालेल हे?\n\nही राष्ट्राध्यक्षपदासाठीची निवडणूक असल्याने त्यासाठी फेडरल आणि घटनात्मक मुदती लागू होतात. \n\nराष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण जिंकलं हे ठरवण्यासाठी राज्यांकडे 3 नोव्हेंबरपासून पुढे 5 आठवड्यांचा कालावधी असतो. याला 'सेफ हार्बर' डेडलाईन म्हणतात. या वर्षी ही मुदत 8 डिसेंबरपर्यंत आहे. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षाची निवड इलेक्टोरल कॉलेजद्वारे होते. थेट मतदानाद्वारे नाही. त्यामुळे 8 डिसेंबरपर्यंत राज्यांनी हा निर्णय घेतला नाही तर अंतिम आकडेवारीमध्ये इथल्या इलेक्टर्सची मोजदाद न करण्याचा निर्णय काँग्रेस घेऊ शकते. \n\n14 डिसेंबरला हे इलेक्टर्स आपापल्या राज्यात राष्ट्राध्यक्षाची निवड करण्यासाठी भेटतील. \n\n6 जानेवारीनंतरही जर कोणत्याही उमेदवाराला मताधिक्य मिळालं नाहीतर अंतिम निर्णय काँग्रेस घेईल. याला काँटिंन्जट इलेक्शन (Contingent Election) म्हणतात. \n\nहाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज राष्ट्राध्यक्षांची निवड करेल तर..."} {"inputs":"... टीका झाल्याने हा निर्णय 24 तासांत मागे घ्यावा लागला.\n\nकोरोनाच्या जागतिक आरोग्य संकटात ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिकांच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा फज्जा उडालाय. मुलभूत आरोग्य सुविधाच नसल्याने आता कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराला तोंड देताना मनुष्यबळही अपुरे पडत आहे. \"डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर ,रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये 90 हून अधिक जागा रिक्त आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्ड बॉय नसल्याने रुग्णांच्या उपचारात अडचणी येतायत.\" असंही अनिकेत यांनी सांगितले. \n\n'बेशिस्त नागरिक' \n\nकल्याण-डोंबिवलीत प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"सी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ठरलं आहे.\"\n\nझपाट्याने बदलणाऱ्या परिस्थितीसाठी लोकांना सज्ज करण्यासाठी मार्च महिनाअखेरीस न्यूझीलंडने एक 'फोर स्टेज अलार्म सिस्टीम' सुरू केली. जंगलात वणवा लागल्यावर जसे अॅलर्ट देण्यात येतात त्याच धर्तीवर यामध्ये तेव्हाचे धोके आणि त्यानुसार आवश्यक असे सोशल डिस्टंन्सिंगचे उपाय सांगण्यात आले.\n\nधोका दुसऱ्या पातळीवर असताना ही पद्धत सुरू झाली पण 25 मार्चपर्यंत हा धोका वाढून चौथ्या पातळीवर गेला होता. यानंतर मग देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. फक्त अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. सर्वांना आपल्या घरी, आपल्या 'ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्रेसिंगसाठी वापरण्यात आला. आता न्यूझीलंडमध्ये एका दिवसात 10,000 चाचण्या केल्या जाऊ शकतात आणि एखादी केस नक्की झाल्यानंतर कॉन्टॅक्ट ट्रेसर्स कामाला लागतात. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांना खबरदारीचा इशारा देत विलगीकरणात जाण्यास सांगण्यात येतं.\n\nतातडीने पावलं उचलल्याबद्दल WHO ने न्यूझीलंडचं कौतुक करत त्यांचा दाखला इतर देशांना दिलाय. पण न्यूझीलंड सरकारने उचललेल्या पावलांवर टीकाही झाली.\n\nसुरुवातीला दिसणारं राजकीय ऐक्य नंतर कमी होऊ लागलं. तेव्हा विरोधीपक्ष नेते असणाऱ्या सायमन ब्रिजेस यांनी अर्थव्यवस्था आणि लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं म्हटलं होतं.\"घराबाहेर पडल्याने जेवढं नुकसान होऊ शकतं, त्यापेक्षा जास्त लॉकडाऊनमध्ये राहिल्याने होईल.\"\n\nलॉकडाऊनचा जसा आर्थिक परिणाम व्हायला लागला, तसं अनेकांनी लॉकडाऊनच्या परिणामकारकतेबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात केल्याचं प्रा. बेर्का सांगतात.\n\nलॉकडाऊनचं उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी शेकडो लोकांवर कारवाई केली, पण यासोबतच या धोरणांना लोकांचा मोठा पाठिंबाही मिळाला. 80% पेक्षा जास्त लोकांनी सरकारने उचललेल्या या पावलांना पाठिंबा दिल्याचं एका पाहणीत आढळून आलंय.\n\nरोगाचा देशातून नायनाट झाला, पण हे टिकवता येईल का?\n\nदेशामध्ये गेल्या 17 दिवसांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशन नसून सगळे रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याचं पंतप्रधान जेसिंडा आर्डन यांनी यांनी 8 जूनला जाहीर केलं. \"आतापुरता आपण न्यूझीलंडमधून व्हायरसचा संसर्ग थांबवला असल्याची आम्हाला खात्री आहे.\"\n\nलॉकडाऊन उठवण्यात आला आणि आय़ुष्य जवळपास नॉर्मल झालं, पण सोशल डिस्टंसिंग कायम राहिलं. देशाच्या सीमा परदेशी नागरिकांसाठी अजूनही बंद होत्या आणि त्या कधी खुल्या होतील याविषयी काहीही माहिती देण्यात आली नाही.\n\nयुकेमधून घरी परतलेल्या दोन महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आणि सीमा खुला असल्याने काय धोका निर्माण होऊ शकतो, हे पंतप्रधानांच्या घोषणेनंतर आठवड्याभरातच सिद्ध झालं.\n\nया दोन्ही महिलांना क्वारंटाईन कालावधीच्या आधीच चाचणी न करता सोडण्यात आलं होतं आणि आजारी पडण्यापूर्वी त्यांनी देशात मोठा प्रवास केला होता.\n\nअशा अनेक लोकांना क्वारंटाईन काळ पूर्ण होण्याआधीच योग्य चाचण्या न करता सोडून देण्यात आल्याचं नंतर उघडकीला आलं. हे यंत्रणेचं सपशेल अपयश होतं आणि यामुळे सरकारची धावपळ उडाल्याचं प्रा. बेर्का सांगतात.\n\nया निष्काळजीपणामुळे रुग्णसंख्या अचानक..."} {"inputs":"... ठरेल यावर निर्णय अवलंबून असेल. \n\nआघाडीसोबत जाणं हा एकमेव पर्याय\n\n\"आघाडीसोबत जाणं हाच एकमेव पर्याय त्यांच्यासमोर असू शकतो,\" असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात. \n\n\"लोकसभा निवडणुकीत त्यांनी जी भूमिका घेतली त्यामुळे राज यांना युतीकडे कोणतीही जागा राहिली नाही आहे आणि स्वतंत्रपणे लढून फारसं काही पदरी पडणार नाही. राजकारणाचं आता इतकं ध्रुविकरण झालं आहे की तिसरी स्पेस आता शिल्लक राहिलेली नाही. जी वंचित बहुजन आघाडीनं आतच्या निवडणुकीत निर्माण केली तीच एकमेव तिसरी स्पेस आहे. त्यामुळे कोणत्या तरी एका... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर ती मतं त्यांना मिळू शकतील. तसंच राजकारण राज यांना करावं लागेल,\" अभय देशपांडे म्हणतात. \n\nमुंबई, नाशिक, पुणे आणि ठाणे या भागांत जिथे मनसेला गेल्या निवडणुकांमध्ये मतं मिळाली आहेत, जिथे त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आले आहेत तिथे त्यांचा दावा प्रबळ असेल. केवळ शिवसेनेची मतं आघाडीकडे ओढू शकणारा पक्ष असा त्यांचा वापर मनसे कसा होऊ देत नाही हेही पहावं लागेल. \n\nस्वतंत्र अस्तित्व पणाला लागेल का?\n\nपण जर आघाडीसोबत गेले तर राज ठाकरे मनसेचं आजही जे स्वतंत्र अस्तित्व आहे ते पणाला लावतील का? राज ठाकरे यांनी कायम भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर टीका करत आपला पक्ष, आपलं व्हिजन त्यांच्यापेक्षा वेगळं आहे हे सांगितलं आहे. कायम आपल्या हाता पूर्ण सत्ता देण्याचं आवाहन त्यांनी कायम केलं आहे. कोणत्याही राजकीय युतीत ते पक्षस्थापनेपासून पडले नाहीत. त्यांच्या याच मांडणीमुळे त्यांना यापूर्वी घवघवीत यशही मिळालं आहे. आता जर ते परिस्थिती तशी आहे म्हणून आघाडीत गेले तर हे वेगळेपण ते कायमचं घालवून बसतील का? \n\n\"आघाडीसोबत गेल्यानं त्यांचं स्वत:चं अस्तित्व जे आहे त्यावर काही परिणाम होईल असं मला वाटत नाही,\" अभय देशपांडे म्हणतात. \n\n\"शिवसेना युतीत २० वर्षं राहिल्यानंतर त्यांनी दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आणि जागाही घेतल्या. त्यामुळे आघाडीत किंवा युतीत राहून आपलं पूर्ण अस्तित्व हरवतं असं नाही. तसं असतं तर गेल्या निवडणुकीत शिवसेनेला जागाच मिळाल्या नसत्या. आघाड्यांच्या राजकारणात स्वत:ची स्पेस ठेवता येते,\" देशपांडे पुढे म्हणतात.\n\n\"त्यांनी जर स्वतंत्र अस्तित्व राखायचं असं म्हणून एकट्यानं निवडणुका लढल्या तर त्यातून फारसं काही हाती लागेल असं मला वाटत नाही. लोकसभेचे निकाल विधानसभेत तसेच्या तसे परत दिसतील हे मानायला मी तयार नाही. जसं मोदींकडे बघून आता मतदान झालं तसं फडणवीसांकडे बघून ते होणार नाही. \n\nपण जसं आणीबाणीनंतर `कॉंग्रेसविरोध` या एका मुद्द्यावर अनेक पक्ष एकत्र आले तसं आता `भाजपविरोध` या एका मुद्द्यावरच सगळ्या पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून पाहिलं, तर आता आघाडीमध्ये येणं हे राज ठाकरेंसाठी यासाठी फायद्याचं असेल की लोकांसमोर एकजिनसी समर्थ असा पर्याय उभा राहू शकतो. जर हे सगळे वेगवेगळे लढले तर त्याचा फायदा युतीलाच होणार आहे. ते एकमेकांचीच मतं कापतील,\" संदीप प्रधान म्हणतात.\n\nपण राज ठाकरेंना हेही पहावं लागेल की..."} {"inputs":"... ठाकुरता यांना आश्चर्य वाटत नाही. ते म्हणतात, \"गेल्यावर्षी ज्यावेळी मी फेसबुकवर पुस्तक लिहिलं आणि फेसबुक आणि व्हॉट्सअॅपचा मोदी सरकारशी असलेल्या संबंधांचा संदर्भासहित उल्लेख केला, तेव्हा माध्यमांनी दुर्लक्ष केलं. आता एका परदेशी वृत्तपत्रानं हे सर्व समोर आणल्यानंतर माध्यमांनी अचानक यात रस येऊ लागलाय.\"\n\nठाकुरता म्हणतात, मोदी, भाजप आणि फेसबुक यांची मैत्री फार जुनी आहे. मोदींना सत्तेत पोहोचवण्यासाठी 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधीच त्यांच्यामध्ये व्यवस्थित संबंध तयार झाले होते.\n\nठाकुरता सांगतात, \"2013 स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला मॉडरेट करायला फेसबुकनं नकार देणं योग्य नाही. यामुळे अमेरिकेच्या जनतेला धोक्यात टाकण्यासारखं आहे. याच पत्रात फेसबुकवर दुटप्पीपणाचा आरोप करण्यात आला होता.\n\nद्वेष पसरवणारा मजकूर आणि हिंसेविरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची इन-हाऊस मार्गदर्शक तत्व असतात. हिंसा पसरवणाऱ्यांविरोधात या तत्त्वांनुसार कारवाई केली जाते. मात्र, यासाठी ते बऱ्याचदा युजर्सवर अवलंबून असतात. युजर्सनीच नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांबद्दल माहिती द्यावी, अशी अपेक्षा असते.\n\nमार्क झुकरबर्ग यांनी नुकतंच इस्रायलमधील इतिहासकार युआल नोहा हरारी यांना सांगितलं होतं की, फेसबुकसाठी युजर्सचा खासगीपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाचं आहे. \n\nमात्र, हरारी सहतम झाले नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की, याबाबतीत फेसबुकनं सर्वकाही युजर्सवर सोपवलं आहे. फेसबुकनं यात एक पाऊल पुढे जाऊन काम केलं पाहिजे. कारण सर्वसामान्य लोकांना साधरणत: माहीत नसतं की, त्यांचा गैरफायदा कसा घेतला जात आहे. खोट्या बातम्या पडताळण्याची कुठलीही सुविधा सर्वसामान्य लोकांकडे नसते.\n\n'सोशल मीडियाचा उद्देश केवळ पैसे कमवणे' \n\nठाकुरता म्हणतात, सोशल मीडियाचा राजकीय किंवा इतर कोणताच उद्देश नसतो. नफा आणि पैसे कमवणे हाच त्यांचा उद्देश असतो.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी\n\nफेसबुकनं नुकतंच रिलायन्सच्या जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केलीय. जेणेकरून भारतात फेसबुकचा व्यावसाय वाढेल.\n\nयुजर्सची संख्या पाहिल्यास फेसबुकचं भारतात सर्वांत मोठ मार्केट आहे. देशातील 25 टक्के जनतेपर्यंत फेसबुक पोहोचतं. 2023 पर्यंत 31 टक्के लोकांपर्यंत फेसबुक पोहोचू शकतं. व्हॉट्सअॅप तर याहून अधिक लोकांपर्यंत आधीच पोहोचलंय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ठिकऱ्या रामजीच्या पायास लागून त्याला इजा झाली. \n\nया वेळेपर्यंत त्याने सराफाच्या नोकरीतून कमावलेले पैसे बागायत व पेढी व्यवहारात गुंतवून मोठा नफा कमावला होता. \n\n1694 मध्ये त्याला मुंबई बेटाच्या उत्पन्नाचा \"ओव्हरसियर-जनरल\" नेमला होता. खजिन्यातील सराफाची नोकरी त्याच्या भावाला देण्यात आली. 1694 मध्ये माझगाव येथील ज्या मुसलमान स्थानिकांनी सिद्दीची मदत केली होती त्यांच्या जमिनी कंपनीने जप्त करून तेथील बागायती व भातशेतीची जबाबदारी रामजीवर सोपवली.\"\n\nसैन्यातला हुद्दा आणि टांकसाळीचा प्रमुख\n\nरामा कामत यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ला केला होता.\n\nकेवळ काही मावळ्यांच्या मदतीने आंग्र्यांनी इंग्रजांचं आक्रमण परतवून लावलं.\n\n मोठा दारुगोळा, जहाजं घेऊन केलेल्या या हल्ल्याला केवळ 300 मावळ्यांनी चिमुकल्या खांदेरीवरुन परतवून लावलं होतं. यामध्ये कंपनीची मोठी नामुष्की झाली होती. \n\nइतकी तयारी करुनही संख्येने अगदी अल्प असणाऱ्या कान्होजींच्या मावळ्यांनी केलेला पराभव चार्ल्स बूनच्या जिव्हारी लागला होता. त्यासाठी त्याला खापर फोडण्यासाठी कोणीतरी हवं होतंच. \n\nखांदेरीच्या हल्ल्याची माहिती रामा कामतींनीच आंग्रेंना दिली असा आरोप ठेवण्यात आला. त्यासाठी एक कथित पत्रही समोर आणलं गेलं. तशीच पत्र उंदेरी बेट ताब्यात असणाऱ्या सिद्दीलाही पाठवल्याचा आरोप केला गेला.\n\nखांदेरी बेट आणि किल्ला. आज या बेटाला कान्होजी बेट म्हटलं जातं.\n\n या पत्रांमध्ये आंग्रेचं अनेक विशेषणं लावून कौतुक करुन आम्ही खांदेरीला येत असल्याची बातमी कामतींनी दिली असं भासवलं गेलं. त्यावर त्यांचा शिक्काही होता. यापेक्षाही अनेक हास्यास्पद वाटतील असे आरोप कंपनीने रामा कामती यांच्यावर ठेवले. \n\nसक्सेस जहाजाचं प्रकरण\n\nदुसरं महत्त्वाचं प्रकरण सूरतच्या गोवर्धनदास या व्यापाऱ्याचं 'सक्सेस' नावाचं जहाज आंग्रेंनी पकडले होते. या जहाजावर इंग्रजांचाही माल होता. \n\nइंग्रज आणि आंग्र्यांच्या करारानुसार इंग्रजांची जहाजं आंग्र्यांच्या हद्दीतून जाताना कर माफ करण्यात आला होता. मात्र काही इंग्रज आपला खासगी व्यापार गोवर्धनदासासारख्या व्यापाऱ्याच्या जहाजातून करत आणि जहाज इंग्रजांच्या मालकीचं आहे असं भासवून करमाफी मिळवत. \n\nमुंबई बंदर\n\nहे जहाज पकडल्यावर इंग्रज आणि गोवर्धनदासाने कान्होंजीशी केलेली बोलणी अनेकदा फिसकटली. \n\nशेवटी कंपनीने रामा कामती यांची चर्चेसाठी नियुक्ती केली तरीही वाटाघाटी पुढे सरकल्या नाहीत. मात्र नंतर रामा कामतीनेच हे जहाज इंग्रजांचे नसून गोवर्धनदासाचे आहे असे कान्होजींना सांगितले असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. \n\nमुंबईवर हल्ला\n\nकान्होजी आंग्रे यांनी मुंबईवर सहा सात गलबतांनीशी हल्ला करावा अशी सूचनाही केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. आंग्रे यांच्या ताब्यातल्या पनवेलच्या किल्ल्याचा किल्लेदार आपला किल्ला कंपनीच्या ताब्यात देण्यास तयार आहे असं कंपनी सुभेदारानं (अँटोनियो डि कोस्टा) सांगितल्यावर कामती यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असाही आरोप ठेवला गेला. असे एकूण लहान-मोठे सात आरोप कामतींवर ठेवले गेले...."} {"inputs":"... डब्यात भरून ठेवा आणि दिवसातून ते कधीही खा. पण एकदा का त्या डब्यातला खाऊ संपला की मग दिवसभरात दुसरं काहीही आरोग्याला अहितकारक असेल असं खायचं नाही. \n\nवेगवेगळे पदार्थ बनवून बघण्यात काहीच हरकत नाही. फक्त त्याचा अतिरेक होऊन तुमच्या आरोग्यवर, वजनावर परिणाम होता कामा नये.\n\nशिवाय या लॉकडाऊनच्या काळात चमचमीत खाण्याची सवय झाली तर पुढे ती सवय मोडणं अवघड होईल आणि याचा परिणाम सहाजिकच तुमच्या आरोग्यावर होईल. त्यामुळे वेळीच स्वतःवर ताबा ठेवा.\n\nघरी असल्यामुळे शरीराची हालचाल कमी झाली आहे. सगळेच नित्यनेमाने व्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... डागही पडायचे. या पेनाने ते खूप त्रस्त झाले होते,\" लंडनमधील डिझाइन म्युझियमच्या क्यूरेटर गेमा कर्टिन सांगतात.\n\nपरंतु, बॉल-पेनामध्ये नुसती फाउंटन पेनाची शाई घालून उपाय साधणार नव्हता. खुद्द शाईचाही पुनर्विचार गरजेचा होता.\n\nलास्लो बायरो\n\nलास्लो बायरो यांनी यासाठी त्यांचा भाऊ ग्योर्गी यांची मदत घेतली. ग्योर्गी दंतवैद्य होते, पण त्याचसोबत रसायनशास्त्रातही त्यांना उत्तम गती होती. फाउंटन पेनांची शाई सुकायला खूप वेळ जातो, त्यामुळे वर्तमानपत्रांमध्ये वापरली जाते तशा प्रकारची शाई पेनांसाठी गरजेची आहे, हे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही पेनं वापरता येत होती. फाउंटन पेनांचा असा वापर शक्य नव्हता, कारण बदलत्या दाबामुळे त्यांच्यातली शाई गळून जायची. ही एक मोठी मागणी वगळता दक्षिण अमेरिकेबाहेर हे पेन फारसं ज्ञात झालेलं नव्हतं- या मूळ प्रारूपातील काही पेनं ऑनलाइन लिलावामध्ये विकली जातात, ती सर्व अर्जेन्टिनातीलच आहेत.\n\nइव्हरशार्प आणि एबरहार्ड फेबर या दोन अमेरिकी कंपन्यांनी 1945 साली एकत्र येऊन अमेरिकी बाजारपेठेसाठी एका नवीन पेनाचा परवाना घेतला. उत्तर व मध्य अमेरिकेतील अधिकार घेण्यासाठी त्यांनी त्या काळी जवळपास पाच लाख डॉलर (आजच्या चलनामध्ये 72 लाख डॉलर) खर्च केले. पण उत्पादनापर्यंत पोचण्याबाबत त्यांचा प्रवास संथ होता. \n\nदरम्यान, अमेरिकी उद्योजक मिल्टन रेनॉल्ड्स ब्यूनो एअरीसला गेले होते तेव्हा या नवीन पेनाने ते प्रभावित झाले. त्यांनी तशी अनेक पेनं घेतले आणि अमेरिकेत येऊन त्यांनी 'रेनॉल्ड्स इंटरनॅशनल पेन कंपनी'ची स्थापना केली व नवीन डिझाइनसह असं पेन बाजारात आणलं.\n\nलास्लो बायरो यांच्या पेटंटला वगळून पुढे जाता येईल इतक्या प्रमाणात बदल रेनॉल्ड्सच्या डिझाइनमध्ये झालेले होते. त्या वर्षी ऑक्टोबरमध्ये बाजारात विक्रीला आलेलं ते पहिलं बॉल-पेन होतं. जवळपास तत्काळच हे पेन अत्यावश्यक वस्तू होऊन गेलं. 'टाइम मॅगझिन'मधील वार्तांकनानुसार, 'प्रत्येकी 12.50 डॉलर किंमतीचं एक नवीन फाउंटन पेन खरेदी करण्यासाठी गेल्या आठवड्यात 'गिम्बल ब्रदर्स'च्या सुपरस्टोअरमध्ये हजारो लोकांची झुंबड उडाली होती'. \n\nनवीन पेनामध्ये दोन वर्षांतून एकदाच शाई भरावी लागते, असंही या बातमीत नमूद केलं होतं. गिम्बल बंधूंच्या दुकानात 50 हजार नवीन पेनं मागवली होती आणि पहिल्या आठवड्याअखेरीपर्यंत यातील ३० हजार पेनांची विक्री झाली. पहिल्या सहा महिन्यांमध्ये या नवीन पेनाच्या विक्रीतून गिम्बल बंधूंनी 56 लाख डॉलरांहून (2020 च्या हिशेबानुसार आठ कोटी 10 लाख डॉलर) अधिक कमाई केली, असं टाइममध्ये म्हटलं आहे.\n\nबायरो पेन आता अगदी दैनंदिन वापरातली, सहज उपलब्ध वस्तू झालेलं असलं, तरी कधीतरी जरा शांतपणे विचार करून या पेनाच्या कामकाजातील सोपेपणाला व साधेपणाला दाद द्यायला हवी, असं कर्टिन म्हणतात. \"प्रत्येकाला प्रिय असलेला हा एक डिझाइनधील मानबिंदू आहे.\"\n\nबॉल-पेनांच्या पहिल्या पिढीने फाउंटने पेनांच्या शैलीची नक्कल केली. ही सुरुवातीची बॉल-पेनं धातूने बनवलेली असत आणि त्यात शाई पुन्हा भरावी लागत असे. रेनॉल्डच्या पेनाने यामध्ये..."} {"inputs":"... डिजिटल क्रांतीचा एक भाग आहोत, याचा त्यांना अंदाज आहे.\n\nऑफिसमध्ये तेव्हा आयडिया मीटिंग सुरू होती. दुसऱ्या खोलीत पुढच्या एका वेब सीरिजचं शूटिंग सुरू होतं. एका टेबलावर कोणी मीटिंगमध्ये पाय वर करून बसला आहे, तर कोणी शॉर्ट्स आणि टीशर्टमध्ये स्ट्रॅटेजी मीटिंग करत आहे. \n\nइथे कोणी टाय आणि सूटातलं नाही. समीरसुद्धा अशाच कॅज्युअल पोशाखात ऑफिसमध्ये आले होते. हे ऑफीस कॉर्पोरेटच्या दुनियेपेक्षा एकदम निराळं आहे. पण, पैसे कमावण्यातही मागे नाही. \n\nही मीडिया कंपनी पैसे कसे कमावते हे जाणून घेण्यासाठी समीर यांना व... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्वाधिक वेळ मोबाईलवर जाणं ही प्रमुख कारणं आहेत.\n\nडिजिटल प्लॅटफॉर्म्स पुढे जाण्याचं अजून एक कारण आहे. अशोक मनसुखानी केबल टीव्ही क्षेत्रातले प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. सध्या ते हिंदुजा ग्रुपच्या 'इन केबल'चे प्रमुख आहेत. ते म्हणतात की, \"टीव्हीवाल्यांनी युवा पिढीकडे दुर्लक्ष केलं. अनेकांना काहीतरी नवीन हवं आहे. आम्ही ग्राहकांना 800 चॅनल देतो आणि विविधताही देतो. पण, वाहिन्यांनी एका वर्गाकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. हा वर्ग 25 ते 35 वर्षाच्या युवा पिढीचा आहे.\"\n\nडिजिटल प्लॅटफॉर्म या वर्गाला त्यांच्या आवडीचे कार्यक्रम देत आहेत. या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या 'हॉटस्टार'ने IPL आणि फुटबॉलचं थेट प्रक्षेपण दाखवून युवा वर्गाला आपल्या ताब्यात घेतलं आहे. दर महिन्याला ते 15 कोटी प्रेक्षक आपल्या प्लॅटफॉर्मवर आकर्षित करतात. जर, क्रिकेटचा काळ असेल आणि IPL मॅचचं थेट प्रक्षेपण होणार असेल तर या संख्येत दुपटीनं वाढ होते. \n\nकोट्यवधींची गुंतवणूक\n\n'हॉटस्टार'चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित मोहन सांगतात की, \"आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मपेक्षा वेगळे आहोत. फिल्म, क्रीडाप्रकार, टीव्ही वाहिन्या आणि बातम्या या सगळ्यांना आम्ही एकाच ठिकाणी आणलं आहे. यामुळे प्रेक्षकांना वाटतं की हे सगळं आपल्यासाठीच बनवलं गेलं आहे.\"\n\n'हॉटस्टार'चं आधुनिक कार्यालय अमेरिकेतल्या कार्यालयांपेक्षा कमी नाही. व्हायरल फिवरच्या कार्यालयापेक्षा यांचं ऑफिस एकदम वेगळं आहे. हा कॉर्पोरेटचा एक वेगळाच चेहरा आहे. जिथे डिजिटल मीडिया मार्केटच्या विकासासाठी मोठ-मोठे निर्णय घेतले जातात. जिथे केवळ एका कार्यक्रमासाठी कोट्यवधींची गुंतवणूक केली जाते. \n\nडिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या जोरदार प्रगतीला पाहून बॉलीवूडचे चार मोठे दिग्दर्शक आणि नवाजुद्दीन सिद्दीकीसारखे अभिनेते जोडले गेले आहेत. करण जोहर, जोया अख्तर, अनुराग कश्यप आणि दिवाकर बॅनर्जी यांनी काही वर्षांपूर्वी चार कहाण्यांची 'बॉम्बे टॉकीज' नावाची फिल्म बनवली होती. \n\nमोठे स्टारही सहभागी\n\nया दिग्दर्शकांनी एकत्र येत 'लस्ट स्टोरीज' नावाचा एक सिनेमा बनवला. पण हा सिनेमा बॉलिवुडसाठी नाही तर नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी त्यांनी बनवला. करण जोहर यांनी डिजिटलच महत्त्व ओळखलं आहे. ते म्हणतात, \"मी मोठ्या पडद्याचा भक्त आहे. पण आजचं सत्य हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, आणि त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.\"\n\nया क्षेत्रातील जाणकार सांगतात या प्लॅटफॉर्मचं..."} {"inputs":"... डिस्टंसिंग आणि लॉकडाऊन प्रभावी उपाय आहेत, हे वुहानच्या उदाहरणावरून आपल्याला कळून चुकलं आहे आणि हे उपाय युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये अगदी सुरुवातीपासून का अवलंबण्यात आले नाही,याचं उत्तर आपल्याला तिथल्या राजकीय अर्थव्यवस्थेतून मिळेल. \n\nक्षणभंगूर अर्थव्यवस्था\n\nलॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर बराच ताण आला आहे. आपल्याला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार आहे. या दबावामुळेच काही जागतिक नेत्यांनी काही ठिकाणी लॉकडाऊन थोड्या प्रमाणात शिथील केल्याचं दिसतं. \n\nवस्तू संपण्याचं अर्थशास्त्र ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशी व्यवस्था निर्माण करावी लागेल जी लोकांच्या उपजीविकेवर परिणाम न करता उत्पादन कमी करू शकेल.\n\nत्यामुळे आपल्याला एका वेगळ्या आर्थिक मानसिकतेची गरज आहे. अर्थव्यवस्था म्हणजे केवळ वस्तुंची खरेदी-विक्री, या अंगाने आपण बघतो. मात्र, अर्थव्यवस्था ही नाही आणि ती तशी असूही नये.\n\nसाधनसंपत्तीचा वापर करून जगण्यासाठी आवश्यक वस्तूंचं उत्पादन करणे, हा अर्थव्यवस्थेचा गाभा आहे. या दृष्टीने विचार केल्यास आपल्याला वेगळ्या पद्धतीने आयुष्य जगण्याच्या अनेक संधी दिसू लागतील. या पद्धतीत वस्तूंचं उत्पादन कमी असेल आणि समस्याही समस्याही येणार नाहीत. \n\nहवामान बदलाच्या समस्येवरही उत्पादन कमी करणं, हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे सामाजिकदृष्ट्या अयोग्य न ठरता हे उद्दिष्टं कसं साधता येईल, यावर मी आणि इतर पर्यावरणीय अर्थतज्ज्ञ दिर्घकाळापासून चिंतन करत आहोत. \n\nत्यासाठी कामाचे तास कमी करता येतील. किंवा मी नुकत्याच केलेल्या अभ्यासात आढळून आलं त्याप्रमाणे लोकांना हळू-हळू आणि कामाचा ताण न घेता काम करायला सांगता येईल. यापैकी कुठलाच उपाय कोव्हिड-19 साठी थेट उपयोगी नाही.\n\nकारण कोव्हिड-19 कमी करण्यासाठी उत्पादन कमी करायचं नाही तर संपर्क टाळायचा आहे. मात्र, याचा गाभा सारखाच आहे आणि गाभा काय आहे तर जगण्यासाठी वेतनावर असलेलं अवलंबित्व कमी करावं लागेल.\n\nअर्थव्यवस्थेचा हेतू काय असतो?\n\nकोव्हिड-19 ला मिळणार प्रतिसाद समजून घेण्यासाठी अर्थव्यवस्थेचा मूळ हेतू काय असतो, हे समजून घेतलं पाहिजे. आजच्या काळात जागतिक अर्थव्यवस्थेचा प्राथमिक हेतू हा पैशांची देवाण-घेवाण हा आहे. यालाच अर्थतज्ज्ञ 'एक्सचेंज व्हॅल्यू'म्हणतात.\n\nसध्या 'एक्सचेंज व्हॅल्यू'लाच 'युझ व्हॅल्यू' (Use Value) मानलं जातं. खरंतर Use Value म्हणजे त्या वस्तुची उपयुक्तता. लोकांना जी वस्तू हवी आहे किंवा गरज आहे,अशा वस्तू खरेदी करण्यासाठी ते खर्च करतील आणि खर्च करण्याची ही कृती त्या वस्तूची लोकांसाठी असलेली उपयुक्तता दर्शवते. त्यामुळे मार्केटला समाज चालवण्याचा उत्तम मार्ग म्हणून बघितलं जातं. \n\nमार्केटबद्दलचा आपला समज किती चुकीचा होता, हे कोव्हिड-19 ने सिद्ध केलं आहे. जगभरातल्या सरकारांना भीती वाटतेय की क्रिटिकल सिस्टिम म्हणजेच महत्त्वाच्या यंत्रणा कोलमडतील किंवा ओव्हरलोड होतील. यात पुरवठा साखळी, सोशल केअर यांचा समावेश आहे. मात्र, सर्वांत महत्त्वाचं आहे हेल्थकेअर. आरोग्य यंत्रणा. याला अनेक घटक जबाबदार..."} {"inputs":"... डेमोक्रॅट्सचं वर्चस्व होतं. \n\nरेगन यांचा आशावाद त्यांच्या 1980च्या 'स्टेट्स' 'राइट्स' मोहिमेमुळं झाकोळला गेला. \n\nहे त्यांचं नागरी हक्क नाकारण्यासाठीचं भुंकणं आहे, असं अनेकांना वाटलं. \n\n1979च्या प्रचारमोहिमेतले रोनाल्ड रेगन\n\nत्यांनी यासाठी फिलाडेल्फियाची निवड केली. पण, हे शहर बंधुभावासाठी किंवा स्वांतत्र्याच्या घोषणांसाठी प्रसिद्ध नव्हतं. \n\nयाउलट फिलाडेल्फिया आणि मिसिसिपी ही बॅकवॉटरच्या जवळची शहरं होती. \n\nया शहरांत 1964मध्ये नागरी हक्कांसाठी लढणाऱ्या तीन कार्यकर्त्यांचा गोऱ्या वर्चस्ववाद्यांनी ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या गेल्या. \n\nविचारवंत फ्रान्सिस फुकुयामा यांचा प्रसिद्ध शोधनिबंध, 'द एंड ऑफ हिस्टरी'नुसार पाश्चिमात्य उदारमतवादी लोकशाहीचं समानीकरण म्हणजे मानवी समूहाच्या सरकारचं प्रारूप आहे. \n\nजपान जगातली ताकदवान अर्थव्यवस्था होईल, असा होरा तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. \n\nमात्र अमेरिकेनं आर्थिक आणि व्यापारी वर्चस्व कायम राखत जागतिक पातळीवर वरचष्मा कायम राखला. \n\nअमेरिकेची सद्दी राहिल्यानं सोनीऐवजी सिलीकॉन व्हॅली व्यापारउदीमाचं महत्त्वपूर्ण केंद्र झालं. \n\nअमेरिकेच्या वर्चस्वासंदर्भात माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी अनेक दावे केले. \n\nमात्र प्रत्यक्षात मायक्रोसॉफ्ट, अॅपल आणि गुगल या कंपन्या खऱ्या अर्थानं संक्रमणाच्या शिल्पकार आहेत. \n\nअवकाशविज्ञानाच्या बरोबरीनं अमेरिकेनं सायबरविश्वात स्वत:ची हुकूमत सिद्ध केली. \n\nअमेरिकेच्या या वर्चस्वाला गालबोटही लागलं होतं. \n\n1992 मध्ये लॉस एंजेलिस इथं झालेल्या दंगलीमुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली. \n\nरॉडनी किंग यांना झालेली मारहाण आणि मारहाण करणाऱ्या पोलिसांचं निर्दोष सुटणं अमेरिकेच्या समाजातील वांशिक कडवेपण सिद्ध करतात. \n\nलॉस एंजेलिसमध्ये भडकलेली दंगल\n\nतत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यावर झालेली महाभियोगाची कारवाई ही पक्षपातीपणाच्या प्रमाणाचं द्योतक होतं. \n\n24 तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्यांच्या आगमनामुळे राजकीय समीकरणं दैनंदिन मालिकांप्रमाणे झाली. \n\nविसाव्या शतकाचा उत्तरार्ध अंतिम टप्प्यात असताना बिल क्लिंटन यांनी आपलं वर्चस्व सिद्ध केलं. अमेरिकेच्या राष्ट्रीय स्तरावरील चित्र हळूहळू बदलत गेलं. \n\n2000 मध्ये डॉट कॉम विश्वाचा बुडबुडा फुटला. \n\nजॉर्ज डब्ल्यू बुश आणि अल गोर यांच्यातील निवडणुकीच्या निमित्तानं रंगलेल्या कलगीतुऱ्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेच्या लोकशाहीची नाचक्की झाली. \n\nयाच काळात अमेरिकेचा कट्टर शत्रू असलेल्या रशियामध्ये सत्तेचं परिवर्तन झालं. बोरिस येलत्सिन यांच्याकडून व्लादिमीर पुतिन यांनी सूत्रं स्वीकारली. \n\n2001 हे वर्ष अमेरिकेसाठी दुर्देवी ठरलं. 2001मध्ये अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील वर्ल्ड ट्रेड सेंटरसह पेंटगॉनवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात शेकडो नागरिकांनी जीव गमावला. \n\nपर्ल हार्बरच्या तुलनेत हा हल्ला अमेरिकेला मुळापासून हादरवून टाकणारा होता. या घटनेनंतर अमेरिका अंर्तबाह्य बदलली. \n\nदेशात येणाऱ्या माणसाचं स्वागत करणारी अमेरिका आता प्रत्येकाकडे..."} {"inputs":"... डॉक्टर म्हणतात, विषाणू रोगप्रतिकारशक्तीला चकवतोय. लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही संसर्ग होतोय. यात आजारचं स्वरूप गंभीर देखील होतं.\n\nत्यामुळे, लशीचा तिसरा-चौथा डोस लागणार आहे. आपण स्वत:ची काळजी घेतली नाही. मास्क घातला नाही तर त्रास होणार.\n\nराज्यातील दुसरी लाट कधी ओसरण्याची शक्यता आहे?\n\nराज्यात कोरोनासंसर्गाची दुसरी लाट झपाट्याने आली. संसर्ग इतक्या झपाट्याने पसरेल याचा अंदाज नव्हता.\n\nव्हायरसचा नवीन स्ट्रेन तीव्रतेने संसर्ग करणारा आहे. व्हायरसने मूळ रूप बदललं का हे शोधण्यासाठी जिनोम सर्व्हेलन्स वाढवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता."} {"inputs":"... तंत्रज्ञान अन्य देशांना विकू शकतो, अणुचाचणी केंद्रातील चुकांमुळे होणारे अपघात किंवा जर उत्तर कोरियातील सरकार कोसळल्यास ही अण्वस्त्रं चुकीच्या हातात पडण्याची भीती अशा अन्य शक्यताही वर्तविल्या जात आहेत. जर उत्तर कोरियाला अण्वस्त्रं बाळगण्याची परवानगी दिली, तर इतर देशांना चुकीचा संदेश जाऊ शकतो. \n\n4. उत्तर कोरियापासून खरंच धोका आहे का? \n\nया प्रश्नाचं संभाव्य उत्तर 'हो' असं आहे. कोणीही धमकावल्यास आपण अण्वस्त्रं किंवा अन्य क्षेपणास्त्रांचा वापर करायला कचरणार नाही, असं उत्तर कोरियानं वारंवार बोलूनही द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना आपल्या दशकांच्या अमेरिकाविरोधी भूमिकेतून बाहेर यायचे असेल तर देशातील विचारवंतांना या भेटीतून आपल्याला काय फायदा होईल हे पटवून द्यावं लागेल. \n\nव्हिएतनाममध्ये किम यांना निदर्शनं, आंदोलनाची कोणतीही भीती नाही. व्हिएतनामा कोणत्याही निदर्शनांना परवानगी देणार नाही आणि या बैठकीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांवरही बारीक नजर असेल.\n\n7. उत्तर कोरियामध्ये काय आहे परिस्थिती? \n\nउत्तर कोरियातील राजवट ही जगातील क्रूर राजवटींपैकी एक आहे. लोकांच्या आयुष्यावर सरकारचं पूर्ण नियंत्रण आहे. The World Food Programme च्या अंदाजानुसार उत्तर कोरियातील 1 कोटी लोक हे कुपोषित आहेत. \n\nराजकीय आणि शहरी उच्चभ्रूंसाठी काही वर्षांत आयुष्य किमान सुकर बनलं आहेत. काही निर्बंध असले तरी उत्तर कोरिया राजनयिक चर्चांमध्ये सहभागी होऊ लागल्यानं मानवाधिकारांची परिस्थिती बरी आहे. \n\nअसं असलं तरी ट्रंप आणि किम भेटीमध्ये मानवाधिकार हा विषय अजिबात चर्चिला जाणार नाही. मात्र उत्तर कोरियातील नागरिकांना दिलासा देण्यासंदर्भात चर्चा होईल किंवा युद्धामध्ये एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली जाईल. \n\n8. उत्तर कोरियामध्ये लाइट्स का नाहीत?\n\nहा प्रश्न सर्वाधिक गुगल केला जातो. याचं कारण म्हणजे अशापद्धतीची सॅटेलाइट छायाचित्रं. उत्तर कोरियाच्या मध्यभागी असलेला अंधारलेला भाग हा चीन, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांनी वेढलेला आहे. \n\nउपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रात केवळ राजधानीचा भाग झगमगलेला दिसत आहे.\n\nया प्रश्नाचं उत्तर म्हणजे दक्षिण कोरियाकडे व्यापक आणि भरवशाची अशी वीज पुरवठ्याची सुविधा नाहीये. विद्युत निर्मिती केंद्रं तसेच जलविद्युतसाठी आवश्यक धरणं ही खूप जुनी झाली आहेत. त्याचप्रमाणे या केंद्रांना इंधनाचा तसंच यंत्रांच्या सुट्या भागांचाही तुटवडा भासतो. वीज पुरवठा करताना लष्कर आणि कार्यालयीन कामकाजाला प्राधान्य दिलं जातं. \n\nशहराच्या बाहेर राहणारे अनेक जण महागड्या आणि खूप आवाज करणाऱ्या जनरेटर्सचा वापर करतात. NK News नं दिलेल्या माहितीनुसार स्वस्त आणि खात्रीलायक असे सोलर पॅनल्स हे सध्या घरगुती वापरासाठी लोकप्रिय ठरत आहेत. \n\n9. अमेरिका उत्तर कोरियावर हल्ला करण्याचा विचार करू शकतं का? \n\nउत्तर कोरियाकडून असलेला धोका विचारात घेता अमेरिका या देशावर हल्ला करू शकते का, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. \n\nसैद्धांतिकदृष्ट्या याचं उत्तर हो असं आहे. पण..."} {"inputs":"... तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. इथे एक विरोधाभासही आहे. \n\nमुंबईतील गेटवे ऑफ इंडियाचा परिसर\n\nचक्रीवादळाच्या निर्मितीसाठी समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान जास्त असावं लागतं. पण जागतिक तापमानवाढीमुळे संपूर्ण समुद्राचं तापमानच वाढत आहे. तसंच काही ठिकाणी वितळेल्या हिमनद्या समुद्रात मिसळत असल्यानं पाण्याच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे चक्रीवादळांची संख्या कमी होऊ शकते, असं काही शास्त्रज्ञांना वाटतं. \n\nउदाहरणार्थ एकीकडे अरबी समुद्राचं तापमान वाढत असताना, बंगालच्या उपसागरात पृष्ठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीव्रतेचं चक्रीवादळही शहरात आणि कोकण किनारपट्टीवर मोठं नुकसान करू शकतं. \n\nपर्यावरणाविषयी व्यापक लिखाण करणारे लेखक आणि कादंबरीकार अमिताव घोष बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत आठवण करून देतात की, \"1998 ते 2001 या कालावधीत तीन चक्रीवादळं भारतीय उपखंडात आली होती आणि त्यात 17,000 जणांचा जीव गेला होता.\" \n\nत्यानंतरच्या वीस वर्षांत हवामान विभाग आणि प्रशासकीय यंत्रणांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. त्यामुळे आता मोठी वादळं येऊनही तुलनेनं नुकासन कमी होताना दिसतं. पण थेट मुंबईला एखादं वादळ येऊन धडकलं, तर मोठं नुकसान होण्याची भीती कायम आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... तथ्यांमध्ये तफावत राहता कामा नये. \n\n\"पूर्वीचे राहुल आणि आजचे राहुल यांमध्ये तुलना केल्यास आजचे राहुल अधिक चांगले वाटतात, यात काहीही दुमत नाही. पण जेव्हा तुम्ही राहुल यांची तुलना नरेंद्र मोदींशी करता तेव्हा त्यासाठी त्या दोघांमध्ये आज बरंच अंतर आहे,\" असं नीरजा चौधरी सांगतात. \n\nपराभवातून सावरणं\n\nमहाभारतातलं कर्णाचं पात्र मनोवेधक आहे. जन्मानंतर अनेक वर्षं या सूतपुत्रानं भेदभाव आणि अपमान पचवले. पांडवांनी अज्ञातवासादरम्यान बऱ्याचदा संकटांचा सामना केला. पण कोणतीही गोष्ट त्यांना थांबवू शकली नाही.\n\nयात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाय सांगतात, \"मला असं वाटतं की, राहुल कोअर टीम बनवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ती नवीन टीम असेल. मला वाटतं पांडवांच्या रूपात राहुल याच टीमचा उल्लेख करत असतील.\"\n\n\"काँग्रेसचे अध्यक्ष जर महाभारताचा उल्लेख करत असतील तर त्यांनी हेही जाणून घ्यायला हवं की, त्यांना पांडव बनवावे लागतील. हा तर पार्ट टाईमर्स लोकांचा पक्ष झाला आहे. आणि पार्ट टाईमर्स कधीच फुल टाईमर्सची जागा नाही घेऊ शकत,\" उपाध्याय सांगतात.\n\nलढत सोपी नाही\n\nकाँग्रेससमोर जी ताकद उभी आहे ती दिवस-रात्र, जागता-उठता राजकारण करते. त्यांच्या डोक्यात दुसरं काहीही चालत नाही.\n\nराहुल स्वत:ला अर्जुनाच्या भूमिकेत पाहत आहेत की कुणा दुसऱ्या पात्राच्या, याबाबत नीरजा स्पष्ट काहीही सांगत नाही.\n\n\"सध्याच्या राजकारणाची महाभारताशी तुलना करायची झाल्यास काँग्रेसला कृष्णाची गरज आहे. तो कोण होणार? मला वाटत सोनिया कृष्ण बनू शकतात. UPAच्या प्रमुख त्याच बनतील,\" असं नीरजा सांगतात.\n\nसोनियांना निवृत्त व्हायचं नव्हतं का? यावर नीरजा सांगतात, \"तसंच काहीतरी होतं, पण आता मात्र तसं काही वाटत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं की मायावतींनी UPAची जबाबदारी सांभाळायला हवी. ममता यांच्याशीही याबद्दल चर्चा व्हाही, असं वाटत होतं. कारण आताच पंतप्रधानपदाची चर्चा होणार नाही, झालीच तर UPAचं प्रमुखपद कोण सांभाळेल? याची होईल.\"\n\nमोदींवर बरंच काही अवलंबून\n\n\"सोनियांनी इतर पक्षीयांना नुकतंच भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. पण विरोधी पक्ष एकवटले तरीही यशाची खात्री नाही. मोदींनी वैयक्तिकरीत्या किती मैदान मोकळं सोडलं आहे, यावर बरंच काही अवलंबून असेल,\" नीरजा सांगतात. \n\n\"जिथं भाजप पोटनिवडणुका हरलेला आहे, तिथं नरेंद्र मोदींनी काहीही काम केलेलं नाही,\" नीरजा सांगतात.\n\nकाँग्रेस अधिवेशनात 'प्रॅग्मॅटिक अॅप्रोच'च्या उल्लेखाकडे नीरजा यांचं लक्ष वेधलं. त्यांनी प्रश्न केला की, \"याचा अर्थ काय आहे? पंतप्रधानाच्या खुर्चीकरता काँग्रेस अडून बसणार नाही?\"\n\nविरोधकांच्या एकत्रित येण्यानं नरेंद्र मोदींना फायदा होऊ शकतो का? यावर नीरजा सांगतात, \"हा तसं होऊ शकतं. सगळेच जण मला घेरत आहेत, असं म्हणून मोदी लोकांच्या भावनेला हात घालू शकतात.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... तब्येत ठीक आहे, काळजी करु नये. पण माझ्या संपर्कात आलेल्यानी योग्य ती काळजी घ्यावी, ही विनंती,\" अशी माहिती ऋतुराज पाटील यांनी ट्वीटद्वारे दिली होती.\n\nऋतुराज पाटील हे कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसचे आमदार आहेत. राज्यमंत्री सतेज पाटील यांचे ऋुतराज हे पुतणे आहेत.\n\nमाजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण\n\nमाजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 16 ऑगस्ट 2020 रोजी निलेश राणे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. \n\n\"कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा को... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचे ते चेअरमन आहेत. 1999 पासून आजवर ते कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार म्हणून विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत.\n\nकिरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या रुग्णालयात\n\nभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नीला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. किरीट सोमय्या यांनी 10 ऑगस्ट 2020 रोजी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.\n\n\"मी आणि माझी पत्नी प्रा. डॉ. मेधा सोमय्या कोरोनाबाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत,\" अशी माहिती किरीट सोमय्या यांनी ट्विटरवरून दिली\n\nकिरीट सोमय्या हे भाजपचे माजी खासदार असून, भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.\n\nधनंजय मुंडेंची कोरोनावर मात\n\nदीड महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली. 22 जून 2020 रोजी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून धनंजय मुंडे घरी परतले.रुग्णालयातून बाहेर पडताना त्यांनी हात उंचावून आणि हात जोडून रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले. \n\nधनंजय मुंडे\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर 11 जूनला ब्रीच कँडीमध्ये दाखल करण्यात आलं होतं. \n\nबीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी बीबीसी मराठीला ही माहिती दिली होती. \n\nत्यांनी म्हटलं होतं, \"धनंजय मुंडे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ते मुंबईत कॅबिनेट बैठकीला गेले होते. त्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.\" \n\n\"धनंजय मुंडे यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती घेण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे,\" असंही त्यांनी पुढे सांगितलं. \n\n\"धनंजय मुंडे यांच्या संपर्कातील 6 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. सध्या धनंजय मुंडे मुंबईत आहेत आणि लवकरच ते दवाखान्यात अमडिट होतील,\" असं मुंडे यांच्या निकटवर्तीयांनी बीबीसीला मुंडे यांना कोरोनाची लागण झाल्यावर सांगितलं होतं. \n\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं होतं, \"धनंजय मुंडे यांचा रिपोर्ट positive आला आहे. त्यांना श्वास घेण्यात थोडा त्रास होत आहे, पण symptomatic आहेत. ते मंत्रिमंडळ बैठकीत होते, राष्टृवादीच्या कार्यक्रमातही होते पण बैठकीत 1 मीटर अंतर ठेवलं जातं. सर्व मंत्र्यांना obvervation करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\"\n\nदरम्यान,..."} {"inputs":"... तयार होतात आणि हवेत पसरतात. मास्क घातल्याने तयार होणारे ड्रोपलेट्स मास्कमध्येच अडकतात किंवा मास्कमध्येच थांबवले जातात. एखाद्या व्यक्तीला संसर्ग झाला असेल, तर हे ड्रोपलेट्स मास्कमध्येच अडकलेल्याने दुसऱ्यांना आजारी व्यक्तीपासून संसर्ग होत नाही.\n\n मास्क योग्य पद्धतीने घातलं नाही किंवा काही कारणांमुळे लिक झालं तर, ड्रोपलेट्स हवेमध्ये पसरण्याची शक्यता असते. यामुळे इतरांनाही धोका असतो,\" असं डॉ. डॉ. प्रशांत छाजेड पुढे म्हणाले. \n\nरुग्णालयात व्हॉल्व्ह असलेला N-95 मास्क वापरू नये? याबाबत बोलताना पुण्याच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"हीत. त्यामुळे व्हॉल्व्ह असलेला मास्क घालून विशेष काहीच फायदा नाही. \n\nअनेक लोकांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. अशांनी हे मास्क वापरले तर उलट दुसऱ्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे सामान्यांनी हे मास्क वापरू नये,\" असं डॉ. साळवी पुढे म्हणतात. \n\nमुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट इंटेसिव्हिस्ट आणि छातीरोगतज्ज्ञ डॉ. हरीष चाफळे बीबीसीशी बोलताना म्हणाले की, \"कोव्हिड-19 पासून बचाव करण्यासाठी सद्य स्थितीत बाजारात अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. यातील काही मास्कना हवेच्या शुद्धीकरणासाठी झाकणाप्रमाणे आवरण असतं. पण, एखाद्या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तीने हा मास्क घातला तर त्याच्या श्वसनातून बाहेर पडणारे विषाणू हवेत मिसळल्यास, इतरांना धोका पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा प्रकारचे मास्क वापरणं धोकादायक ठरू शकतं.\" \n\nपुण्यातील बेरिअॅट्रीक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. सतीश पटनशेट्टी म्हणतात, \"लोकांनी रेस्पिरेटरी व्हॉल्व्ह असलेलं मास्क घालून खूप गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं. रुग्णालयात हे मास्क अजिबात वापरू नये.\" \n\nव्हॉल्व्ह असलेल्या मास्कने काय होतं?\n\nलोक हा मास्क का वापरतात? यावर बोलताना डॉ. हरीष म्हणतात, \"रुमालाने किंवा अन्य मास्कने चेहरा झाकल्याने काही वेळ गुदमरल्यासारखं वाटल्याने लोक हा मास्क वापरतात. या मास्कमध्ये जास्त उष्णता जाणवत नाही. याशिवाय या मास्कचा फारसा उपयोग नाही. \n\nसर्दी, खोकला अशी लक्षणं असल्यास त्या व्यक्तीने हा मास्क वापरणं टाळावं. जेणेकरून इतर कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्गाची लागण होणार नाही.\"\n\n\"बाजारात किंवा कामाला जाताना हे मास्क लोक वापरू शकतात. या मास्कमध्ये कार्बनडायऑक्साईड मास्कच्या आत रहात नाही. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत नाही.\" असं डॉ. सतीश यांचं मत आहे. \n\nरेस्पिरेटर असलेला मास्क कोणी वापरावा?\n\nडॉ. साळवी यांच्या माहितीनुसार, N-95 मास्क हा प्रदुषित ठिकाण काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. जेणेकरून श्वास घेताना प्रदुषणाचे कण शरीरात जाणार नाहीत. \n\nहा मास्क कोव्हिड-19 आयसीयूमध्ये काम करणाऱ्यांनी वापरावा. ज्याठिकाणी 4-5 तास पीपीई किट घालून काम करावं लागतं. \n\nजागतिक आरोग्य संघटनेचं मत\n\n2006 मध्ये H5N1 एव्हिअन इन्फ्लूएन्झा व्हायरस इन्फेक्शनबाबत माहिती देताना जागतिक आरोग्य संघटनेने व्हॉल्व्ह असलेल्या मास्कबाबत सूचना प्रसिद्ध केली होती. \n\nएक्झलेशन..."} {"inputs":"... तयारी करते आहे. \n\n\"गाव सोडून दुसरीकडे जायचं, तर घरच्यांचा दबाव असतो. मुलींना दुसऱ्या शहरात पाठवत नाहीत. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. पुण्यामध्ये राहून एक वर्ष नोकरीही केली, पण काही कारणांमुळं परत आले. माझ्या घरच्यांच्या मते मुलींसाठी सरकारी नोकरी जास्त सोयीची आहे. तिथे खासगी नोकरीएवढा दबाव नसतो.\" असं सायली सांगते. \n\nतर एम.ए. आणि बीएडची पदवी घेतलेल्या आनंद भिसे यांच्या मते औद्योगिक विकास फारसा नसल्यानं सरकारी नोकरीकडे कल तरुणांचा कल आहे. \"नांदेडमध्ये शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहेत. सरकारी नोकर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याचा दावा बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्रानं केला आहे. पण निती आयोगानं हा दावा फेटाळून लावला आहे. \n\nनुकतंच सीएमआयई या संस्थेनं बेरोजगारी दर 7.1 टक्क्यांवर पोहोचल्याचा दावा केला होता, तर सरकारनं बेरोजगारीची अधिकृत आकडेवारी अजून प्रसिद्ध केलेली नाही. \n\nबंद पडलेला कारखाना\n\nपण ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ एच एम देसरडा यांच्यामते \"बेरोजगारीची अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी रोजगारविहीन विकास (jobless growth) बरेच दिवस सुरू आहे, हे वास्तव आहे\" \n\nबेरोजगारीवर उत्तर काय? \n\n\"पदवी घेतली तरी लोक unemployed (बेरोजगार) आहेत की unemployable (रोजगारास अपात्र) आहेत हा इथे एक व्यापक मुद्दा आहे.\" असं देसरडा सांगतात. \n\n\"संघटित उद्योग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये 1990च्या दशकात नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या, आता ती क्षेत्र saturation point ला आली आहेत. त्या स्वरूपांतल्या नोकऱ्यांसाठी आवश्यक कौशल्य आणि शिक्षण गावोगावी मिळू लागली, पण त्या शिक्षणाचा दर्जा आणि पातळी वेगवेगळी आहे. उद्योगांना, व्यवसायाला अनुरूप कौशल्यं असलेले कामगार मिळत नाहीत. तर बँका, सार्वजनिक आणि सहकार क्षेत्रात रोजगाराच्या संधी कमी झाल्या आहेत. सरकारी नोकरीसाठी आणि शिक्षण क्षेत्रातही अनेकदा भरतीपेक्षा कंत्राटी पद्धत अवलंबली जाते.\" \n\nशेती, स्वयंरोजगार किंवा वेगळ्या पर्यायांपेक्षा सरकारी नोकरीकडे तरुणांचा अजूनही वाढता कल असल्याचं सध्याचं चित्र आहे, याकडे देसरडा लक्ष वेधतात. \n\n\"पोलिसांत किंवा मंत्रालयातल्या काही जागांसाठी शेकडो नाहीतर कधी हजारो अर्ज आल्याचं, मोठ्या रांगा लागल्याचं दिसतं. आणि ते वास्तव आहे कारण असंघटित क्षेत्रात, स्वयंरोजगारात सुरक्षितता नाही. शेतीत अनिश्चितता असल्यानं शेतकरी कुटुंबातली मुलं, परिस्थितीनं गरीब कुटुंबांतली मुलं सुरक्षित आणि नियमित उत्पन्नाच्या शोधात असतात.\"\n\nमग बेरोजगारीच्या या समस्येवर उत्तर काय? देसरडा सांगतात, \"विकेंद्रीत शेतीविकास आणि त्याला पूरक व्यवसायांचा विकास हे यावरचं उत्तर ठरू शकतं. जीवनोपयोगी आणि लोकांच्या गरजेची कौशल्यं, जसं की रोजच्या वापरातली यंत्र दुरुस्त करणारे, सर्व्हिस सेक्टरमधल्या नोकऱ्या यांनाही चालना द्यायला हवी. त्यातून लोकांचा चरितार्थ चालेल. गांधीजींनी म्हटलं होतं की 'Not mass production, but production by masses' (मोठ्या प्रमाणात निर्मिती नाही, तर निर्मितीत मोठ्या संख्येनं लोकांचा सहभाग) त्याचीच आज गरज आहे आता.\"\n\nहेही..."} {"inputs":"... तर एक सच्चा माणूस आणि सच्चा काश्मिरी असणं गरजेचं आहे. \n\nजम्मू काश्मीरमध्ये नेहमीच असा पहारा असतो.\n\nकाश्मीरचा इतिहास माहित नसलेला, कश्मिरियत माहिती नसलेला प्रत्येकजण याविषयी टिप्पणी करत होता. अशा लोकांसाठी काश्मीर एका भूभागापेक्षा आणखी काही नाही. \n\nहे तेच लोक आहेत ज्यांनी एकेकाळी काश्मिरी पंडितांच्या विनाशाचा तमाशा पाहिला होता आणि तो थांबवण्यासाठी काहीही केलं नव्हतं. पण आज हे लोक दर वाक्याला काश्मिरी पंडितांचा दाखला देताना पहायला मिळतायत. \n\nखरं म्हणजे जे पक्ष, संघटना आणि लोक आज काश्मिरी पंडितांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्या एक सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लेखातील विचार वैयक्तिक आहेत.)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... तर दूध देऊ. कुपोषणाविरोधात राज्यात मोहिमसुद्धा चालवली जात आहे.\" \n\nचौहान यांच्या पूर्वीच्या कार्यकाळातही शाळेतील विद्यार्थ्यांना माध्यान्ह भोजनात अंडं दिलं जात नव्हतं. \n\nपण, पुन्हा सत्तेत आल्यानंतर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री इमरती देवी यांनी आंगणवाडीमध्ये अंडी देण्याची विनंती केली.\n\nनोव्हेंबर 2019मध्ये वृत्तसंस्था ANIशी बोलताना इमरती देवी यांनी म्हटलं, \"आम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली तेव्हा ही चांगली गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. अंगणवाडीतल्या मुलांना अंडी देण्याबाबत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात भेसळ करता येत नाही. तसंच दूधापेक्षा ते जास्त दिवस साठवून ठेवता येतं.\" \n\nपौष्टिक तत्त्वांचा विचार केल्यास 200 ग्रॅम दूधात 129 किलो कॅलरी असते. \n\nआता डेअरी प्रोडक्टच्या रुपात दूधाची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे. त्यामुळे आता ते पहिल्याप्रमाणे उपलब्ध होत नाही. दुसरं म्हणजे आता शुद्ध दूध मिळत नाही. त्यात पाण्याचं प्रमाण आढळतं, सचिन सांगतात. \n\nमध्य प्रदेशात 2015मध्ये राज्य सरकारनं 10 ग्रॅम दूध पावडरमध्ये 90 ग्रॅम पाणी टाकून देण्याचा प्रयत्न केला होता. पण, हा प्रयत्न अयशस्वी झाला, कारण पाण्याची गुणवत्ता आणि चव लोकांच्या पसंतीस उरली नाही. आता स्थानिक पातळीवर ताजं आणि शुद्ध दूध कसं मिळतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\n\nशाकाहारी राज्याचं भूत या निर्णयामागे आहे, असं रीतिका खेडा सांगतात.\n\nत्या म्हणतात, \"मध्य प्रदेशात जैन लॉबी 2015पासून याप्रकरणी आवाज उठवत आली आहे. लोकसंख्येचा विचार केला तर त्यांची संख्या 1 तो 2 टक्के असेल, पण सत्तेत त्यांची दखल जास्त आहे. दुसरं म्हणजे स्वत:ला शाकाहारी राज्य म्हणून मध्य प्रदेश सरकार पैसा वाचवू इच्छित आहे. \"\n\nत्या पुढे म्हणतात, \"एक लीटर दूध नियमाप्रमाणे 5 मुलांना द्यायचं असेल तर त्यात पाणी टाकुन तुम्ही ते 10 जणांना देऊ शकता. यावर देखरेख कोण ठेवणार? अंड्याच्या बाबतीत मात्र असं करता येत नाही. पैसे वाचवण्यासाठी मुलांचा जीव धोक्यात घातला जात आहे. खराब दूध मिळालं, तर मुलं आजारी पडतील. दूध पावडर जरी दिली, तरी त्यात काळाबाजार होण्याची शक्यता आहे. कर्नाटकमधील शिक्षक सांगतात की, मुलांना दूध पावडरची चव पसंत पडत नाही. \"\n\nअशात प्रश्न उपस्थित होतो की, भारतातील इतर राज्यांमध्ये काय परिस्थिती आहे?\n\nराईट टू फूड मोहीम चालवणाऱ्या संस्थेनं याविषयी आकेडवारी गोळा केली आहे. आंगणवाडीमध्ये बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, तेलंगना, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये मुलांना अंडी दिली जातात. \n\nयांतील बहुतेक राज्ये ही 2014 च्या बेस लाईन सर्व्हेनुसार मांसाहारी राज्ये आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... तरी ती चूकच असेल. त्यापेक्षा मी न बोललेलं बरं.\"\n\nनाव घेण्याची ही पहिलीच वेळ नाही\n\n4 ऑक्टोबरला कॉमेडिअन उत्सव चक्रवर्तीवर अनेक महिलांनी लैंगिक छळवणुकीचा आरोप लावला. 33 वर्षांच्या उत्सववर स्वतःचे अश्लील फोटो पाठवण्याची आणि अनेक महिलांकडून तसेच न्यूड्स मागण्याचा आरोप अनेक महिलांनी केला.\n\nउत्सवने सर्व आरोप स्वीकारले आणि माफीनामा सादर केला. त्यानंतर या मोहिमेनं भारतात जोर पकडला. एका मागोमाग एक छळवणुकीच्या घटना समोर आल्या आणि महिलांनी या घटना फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून शेअर करायला सुरुवात केली.... उर्वरित लेख लिहा:","targets":"टाकले आहेत. घटनेची माहिती आधीपासूनच असल्यामुळे सहसंस्थापक तन्मय भटला पदावरून हटवण्यात आलं आहे. हॉटस्टारने AIB बरोबर आपला करारही संपुष्टात आणला आहे. \n\nदिग्दर्शक विकास बहल त्यांच्या 'सुपर-30' या आगामी चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेता ऋतिक रोशननं विकास यांच्यावर कडक कारवाई करण्याचं समर्थन केलं आहे. \n\nप्रसारमाध्यमामधल्या लोकांविरुद्धही कडक पावलं उचलण्यात येत आहेत. \n\nआतापर्यंत ज्या महिलांनी समस्या मांडल्या तेव्हा त्यांच्यावर प्रश्न उपस्थित झाले. उदा, आतापर्यंत कुठे होतीस? जर इतक्या अडचणी होत्या तर पोलिसांकडे का गेली नाही? आता त्यांना प्रश्न विचारण्याऐवजी माफी मागितली जात आहे. ज्या महिलांनी एक आशेचा किरण म्हणून पाहिलं, ज्या व्यक्तींनी वेळीच कारवाई करणं अपेक्षित होतं, आता तेच लोक माफी मागत आहे. \n\nकॉमेडियन तन्मय भट, कुनाल कामरा, गुरसिमरन खंबा, चेतन भगत अशा अनेक लोकांनी माफी मागितली. त्यामुळे महिलांचा धीर वाढतोय.\n\nआता पुढे काय?\n\nबीबीसी दिल्लीतील पत्रकार गीता पांडे सांगतात, \"अशा प्रकरणांचा सध्या पूर आला आहे. अशा छळवणुकीला किती लोक बळी पडले आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे. अनेक लोक या मोहिमेला भारताची #MeToo चळवळ म्हणत आहे.\"\n\nमात्र भारतात सुरू झालेली ही मोहीम हॉलिवुडइतकी प्रबळ आहे का?\n\nआजचं कार्टून\n\n\"हॉलिवुडमध्ये अनेकांची नावं समोर आली. काही लोकांवर बंदीही आली. ही मोहीम कुठवर जाईल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्या लोकांची नावं समोर आली आहेत, त्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. या मोहिमेचा भारतात फारसा प्रभाव पडला नव्हता. आता त्याचा प्रभाव पडतो आहे तर तो किती दूरवर जाईल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\"\n\n\"ज्या लोकांनी आपल्या कहाण्या सांगितल्या त्यांचं काही नुकसान तर होणार नाही ना, हे पाहावं लागेल. अनेक महिला त्यांना धमकी मिळाल्याचं सांगत आहेत. मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. म्हणूनच अनेक महिला समोर येत नाहीये,\" असं त्या पुढे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... तरी नव्या नागरिकत्व सुधारणा विधेयकात नागरिकत्व संपवावं, असं काही सांगितलेलं नाही. \n\nनव्या विधेयकात अशी कुठलीच तरतूद नाही ज्यात असं म्हटलं आहे की तुम्ही आज नागरिक असाल तर उद्यापासून तुम्हाला नागरिक मानलं जाणार नाही. याचाच अर्थ एकदा नागरिकत्व मिळालं की ते कायम राहणार आहे.\n\nत्यांच्या मते नवं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक दहाव्या कलमाचं थेट उल्लंघन करत नाही आणि कलम 11 हे कलम 9 आणि 10ला ओव्हरटेक करू शकतं.\n\nप्रा. चंचल सिंह म्हणतात, \"इथे कलम 5 आणि 10चं उल्लंघन होताना दिसत नाही. मात्र, अकराव्या कलमात संसदे... उर्वरित लेख लिहा:","targets":"आधार तर तेरावं कलम आहे. सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की मूलभूत अधिकारांचं उल्लंघन होत आहे तर ते तेराव्या कलमाचा वापर करू शकतात.\"\n\nकलम 15\n\nराज्य कुठल्याही नागरिकाविरोधात केवळ धर्म, मूळवंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा यापैकी कोणत्याही आधारावर भेदभाव करणार नाही.\n\nकलम 14 आणि 15च्या आधारे नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं जाऊ शकतं आणि कोर्टात याचा बचाव करणं सरकारसाठी कठीण असेल, असं प्रा. चंचल सिंह सांगतात. \n\nत्यांच्या मते, \"या विधेयकामुळे धार्मिक आधारावर स्पष्टपणे भेदभाव होईल. या नव्या दुरुस्ती विधेयकाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे की ते देश इस्लामिक असल्यामुळे या तीन समजांवर त्या देशांमध्ये अत्याचार होतो. मात्र, केवळ याच धर्माच्या लोकांवर अत्याचार होतो, हे कायदेशीरपणे पटवून देणं अत्यंत कठीण आहे आणि आपल्या राज्यघटनेनुसार हा आधार मानला जाऊ शकत नाही. कुणाच्याही अधिकारांना मर्यादित करता येत नाही. \n\nकारण चौदाव्या कलमांतर्गत कुठल्याही नागरिकाला नव्हे तर भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हा अधिकार मिळालेला आहे. मग ती व्यक्ती बेकायदेशीरपणे भारतात राहत असेल, तरीदेखील तिला हा अधिकार आहे. त्यामुळे धर्म किंवा इतर कुठल्याही आधारावर भेदभाव होऊ शकत नाही. मात्र, याचा अर्थ असाही नाही की कलम 14 आणि 15 च्या अधिकारांमुळे बेकायदा आलेल्या लोकांची अवैधता संपली आहे. याचा केवळ एवढाच मर्यादित अर्थ आहे की या आधारांवर त्यांच्याशी भेदभाव करता येणार नाही.\"\n\nहे अधिकार सरकारच्या अमर्याद सत्तेला वेसण घालतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... तरुण शेतकरी मात्र गाव सोडायचा विचार करत आहेत. \n\nविठ्ठल घ्यार\n\n\"दोनदा पेरलं, हातात काही आलं नाही. रब्बीला निसर्ग साथ देईल असं वाटलं, पण निसर्गानं रब्बीलासुद्धा साथ दिली नाही. आता काय करावं हा प्रश्न आमच्यासमोर आहे. गाव सोडून पुण्या-मुंबईला जाऊन काम शोधावं लागंल.\n\nकर्ज घ्यावं म्हटलं तर पहिलंच कर्ज माफ झालं नाही. जगायचं कसं, पोरांचं शिक्षण कसं करायचं, या प्रश्नांनी झोप लागत नाही,\" दुष्काळाचा परिणाम विठ्ठल यांच्या बोलण्यातून समोर येतो. \n\nहिंगोलीपासून 12 किमी अंतरावर असलेल्या साटंबा गावची लोकसंख्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या टँकरची आवश्यकता भासणार आहे. \n\nमराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांपैकी बीड, औरंगाबाद आणि जालना या ३ जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाई अधिक आहे. \n\nबीडसाठी सर्वाधिक म्हणजेच 616, त्यानंतर औरंगाबादसाठी 510, जालना 228, लातूर 28, परभणी 16 आणि उस्मानाबादसाठी 2 टँकरनं पाणीपुरवठा करावा लागणार आहे.\n\n'जलुयक्त शिवारची कामं झाली तर पाण्याचं दुर्भिक्ष्य का?'\n\nपोटापाण्यासाठी मुंबई-पुणे गाठावं लागंल, असं साटंबा गावातल्या शेतकऱ्यांचं म्हणणं होतं. स्थलांतर आणि कृषी प्रश्नांचे अभ्यासक H.M. देसरडा यांच्याशी बीबीसी मराठीनं संपर्क साधला. \n\n\"खरिपाचं नुकसान झालं आहे. गावात पाणी नाही म्हणून लोक बाहेर पडायचा विचार करत आहेत. ऊसतोड कामगारांचं स्थलांतर नेहमीचीच बाब आहे. पण आता पाणी नसल्यामुळे शेतकरी आणि शेतमजुरांचं स्थलांतर होत आहे. पण आता यामुळे शहरं फुगत आहेत आणि तिथं संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे,\" स्थलांतराविषयी देसरडा त्यांचं मत नोंदवतात. \n\n\"मराठवाड्यात पुढचे ८ महिने आणीबाणीची परिस्थिती राहणार आहे. सरकारनं पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलं असतं तर ही परिस्थिती उद्भवली नसती. 'जलयुक्त शिवार' मोहिमेअंतर्गत १६,००० गावांत ५ लाख कामं केली आणि त्यातली ९० टक्के कामं पूर्ण झाली, असं सरकार सांगत आहे. पण मग ही कामं झाली तर पाण्याचं एवढं दुर्भिक्ष्य निर्माण का झालं,\" देसरडा जलयुक्त शिवार योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.\n\nस्थलांतर रोखण्यासाठी उपाय काय, असं विचारल्यावर देसरडा सांगतात, \"जनावरांसाठी त्वरित चाऱ्याची सोय करायला हवी, रोजगार हमीची कामं सुरू करायला हवीत आणि जास्त पाणी लागणाऱ्या पीकांच्या लागवडीवर नियंत्रण ठेवायला हवं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... तारिणीमध्ये सहभागी झालेल्या लेफ्टनंट कमांडर पी. स्वातीसाठी सेलिंग ही \"लाइफटाईम कमिटमेंट\" आहे. त्यामुळे अवघ्या जगापासून दूर अथांग समुद्रात दिवस-रात्र सेलिंग करत राहणं हे तिच्यासाठी नवं नाही. \n\nलेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी\n\nINS महादई नंतर 'तारिणी' \n\nया मोहिमेचे जनक आहेत निवृत्त व्हाइस अडमिरल मनोहर औटी. नौदलाच्या अधिकाऱ्यांनी शिडाच्या बोटीतून जगप्रदक्षिणा करावी, हे त्यांचं स्वप्न होतं. \n\nयाआधी कॅप्टन दिलीप दोंदे आणि कमांडर अभिलाष टॉमी यांनी INS महादई या शिडाच्या बोटीतून एकट्याने सफर केली. \n\nआता I... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोहिमेचं \n\nया सगळ्याजणी आता तरी एकट्याच आहेत, पण ऐश्वर्याचा अलीकडेच साखरपुडा झाला आहे. आधी लगीन सागर मोहिमेचं, असं तिने ठरवलं आहे. \n\nऐश्वर्या सांगते, आमच्यापैकी कुणी एक जरी टीममध्ये नसेल तर आमची टीम पूर्णच होऊ शकत नाही. \n\nया सगळ्यांची सफर तर साहसी आहे, पण या समुद्राची आव्हानं झेलत असतानाच बोटीवर वाढदिवस साजरे होतात, गाणी, चित्रकला हेही होतं.\n\nमजामस्ती करत एकेक टप्पा पार होतो आणि परतीची वेळ कधी येते तेही कळत नाही. \n\nINS 'तारिणी' या लढवय्या शिलेदार त्यांच्या प्रवासाचे सगळे अपडेट्स नौदलाच्या गोव्याच्या तळावर पाठवत आहेत. \n\nत्यांचे हे फोटो, व्हीडिओ पाहताना आपणही त्यांच्यासोबत सफर करत आहोत, असं वाटत राहतं. \n\nलेफ्टनंट पायल गुप्ताने अपडेट केलेलं हे स्टेटस फारच बोलकं आहे... ती म्हणते, 'प्रिय सागरा, एकाच वेळी आम्हाला नम्र, लीन, प्रेरित आणि खारट बनवल्याबद्दल तुझे खूपखूप आभार.'\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... तिने नकार दिल्यावर त्यांनी तिचे हात बांधले आणि तिची मान धरून तिला पेटवून दिले.\n\nपोलीस ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशनचे प्रमुख बनज कुमार मुजुमदार यांनी सांगितले, \"हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे भासवण्याचा मारेकऱ्यांचा प्रयत्न होता.\" मात्र घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी पोबारा केल्यानंतर नुसरतला वाचवण्यात आल्याने त्यांचा बेत फसला. मरण्यापूर्वी तिने तिचा जबाब नोंदवला. मुजुमदार यांनी बीबीसी बेंगालीला सांगितले, \"केरोसीन टाकताना एका मारेकऱ्याने तिची मान खाली धरून ठेवली होती. त्यामुळे तिचा चेहरा जळाला नाही.\"\n\nनु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंताप व्यक्त करत आहेत.\n\nनुसरतच्या अंत्यसंस्कारावेळी जमलेला जनसमुदाय\n\nअन्वर शेख यांनी बीबीसी बंगालीच्या फेसबुक पेजवर लिहिले, \"अशा घटनांनंतर अनेक मुली अशा प्रकारच्या अन्यायाविरोधात बोलणार नाही. बुरखाच काय लोखंडाचे कपडे घातले तरीदेखील ते बलात्काऱ्यांना रोखू शकणार नाही.\"\n\nतर लोपा हुसैन यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर लिहिले आहे, \"मला मुलगी हवी होती. आयुष्यभर मी त्याचीच वाट बघितली. मात्र आता मला भीती वाटते. या देशात मुलीला जन्म देणे म्हणजे आयुष्यभर भीती आणि काळजीच्या सावटाखाली जगण्यासारखे आहे.\"\n\nमहिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या बांगलादेश महिला परिषदेच्या माहितीनुसार 2018 साली बलात्काराच्या 940 घटना घडल्या. मात्र, खरा आकडा याहून खूप जास्त असू शकतो, असा अंदाज आहे. \n\nमानवाधिकार वकील आणि महिला वकील संघटनेच्या माजी संचालक सलमा अली सांगतात, \"लैंगिक छळाविरोधात एखादी स्त्री न्याय मिळवू इच्छिते तेव्हा तिला अधिक त्रास होतो. अनेक वर्षं खटला सुरू राहतो. समाजाकडून अवहेलना होते. पोलीसही योग्य तपास करत नाहीत.\"\n\n\"त्यामुळे पीडिताही न्याय मिळण्याची उमेद सोडून देते. अखेर गुन्हेगारांनाही शिक्षा होत नाही आणि ते तोच गुन्हा पुनःपुनः करतात. अशा घटनांमुळे इतरही कुणी पुढे येत नाही.\"\n\nनुसरतला पेटवून दिल्यानंतरच या प्रकरणाला महत्त्व का देण्यात आले? आणि या घटनेनंतर तरी बांगलादेशमध्ये लैंगिक छळाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलेल का? असे प्रश्न लोक विचारू लागले आहेत. \n\nनुसरतचे शोकमग्न कुटुंबीय\n\nढाका विद्यापीठातील प्राध्यापक काबेरी गायेन म्हणतात, \"या घटनेने सर्वांना हादरवून सोडले आहे. मात्र, हळुहळू अशा घटना विस्मरणात जातात, हे मागेही आपण पाहिले आहे. त्यामुळे या घटनेनंतरही काही फार बदल होतील, असे मला वाटत नाही. या प्रकरणात न्याय मिळतो का, हे आपल्याला बघायला हवे.\"\n\nत्या म्हणतात, \"मानसिकता तसेच कायद्याची अंमलबजावणी या दोन्ही पातळ्यांवर बदल झाले पाहिजे. शाळेमध्ये बालवयापासूनच लैंगिक छळाविषयी जागरुकता निर्माण करायची गरज आहे. \"लैंगिक छळाबाबत काय योग्य आणि काय चुकीचे हे त्यांना कळायलाच हवे.\"\n\n2009 साली बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने लैंगिक छळाविरोधात तक्रार करता यावी, यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळाविरोधी सेल स्थापन करण्याचे आदेश दिले होते. मात्र काही मोजक्याच शाळांमध्ये असे सेल स्थापन करण्यात आले. हा आदेश सर्व संस्थांनी लागू करावा आणि..."} {"inputs":"... तीन महिन्यांची वाढ करण्याची मागणी केली होती. \n\nपण न्यायालयानं ही मागणी फेटाळून लावली. तसंच त्याची नजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश दिले. आज, गुरुवारी त्याची नजरकैदेतून सुटका होऊ शकते. \n\nनजरकैदेतून मुक्त करण्याचे आदेश देताना बोर्डाने सांगितले की, \"जर जमात-उद-दावा प्रमुख हाफिज सईदविरोधात कोणत्याही प्रकरणात आरोपी नसेल, तर त्याची सुटका केली पाहिजे.\"\n\nधारावी नव्हे आता अंधेरी झोपडपट्टी मोठी\n\nमुंबईत तब्बल नऊ हजार एकर जमिनीवर झोपडपट्ट्यांचे साम्राज्य निर्माण झालं आहे. \n\nतसंच, मुंबईत सर्वाधिक झोपडपट्ट्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"चण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, भारतानं पहिल्यांदाच जेट विमानाचा असा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आणि इतिहास घडवला, असं या बातमीत म्हटलं आहे.\n\n`स्वाभिमानी` ची एक्सप्रेस भरकटली\n\nनवी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनासाठी सोडण्यात आलेली खास रेल्वेची स्वाभिमानी एक्सप्रेस परतीच्या मार्गावर भरकटली. \n\nनियोजित मार्गाऐवजी भलत्याच मार्गावर रेल्वे गेल्याने रेल्वेचा भोंगळ कारभार समोर आल्याचं 'सकाळ'नं म्हटलं आहे.\n\nसकाळी ही गोष्ट शेतकऱ्यांच्या लक्षात येताच शेतकऱ्यांनी हाताला येईल त्या वस्तूची फेकाफेकी करून निषेध व्यक्त केला. रेल्वेसमोर आडवे होऊन संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. \n\nदिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन झालं.\n\nदिल्ली येथे देशभरातील शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. यासाठीची खास रेल्वे सेवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पुढाकाराने केली गेली होती. \n\nपरतीच्या प्रवासात मथुरा कोटा मार्गे कल्याण तिथून पुणे असा मार्ग होता. मध्यरात्री मथुरेतून रेल्वे भरकटली. ती परत आग्र्याच्या दिशेने गेली. \n\nचुकीच्या सिग्नलमुळे रेल्वे 160 किलोमीटर मार्ग बदलून गेल्याचं लक्षात आलं.\n\n दोन तास गोंधळ झाल्यानंतर गाडी झाशीकडे रवाना झाली. खासदार राजू शेट्टी यांनी या बाबत रेल्वेमंत्रालयाकडे तक्रार केली आहे. \n\nहेही वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... तीव्र मतभेद झाले आणि हा प्रयत्नही फोल ठरला. \n\n1906मध्येही पुन्हा प्रयत्न करण्यात आला आणि तो देखील पूर्वीच्याच प्रयत्नांसारखाच निष्फळ ठरला. \n\n1907 ते 1909 या वर्षांमध्ये तरूण भारतीयांनी हिंसात्मक आंदोलनं केलं आणि ब्रिटिश अधिकारी आणि त्यांना साथ देणाऱ्यांना यामध्ये लक्ष करण्यात आलं. देशामध्ये भारतीयांना मुक्तपणे संचार करू न देण्याबद्दल ब्रिटनमध्ये खड्या चर्चा झाल्या. \n\nअवलियांची मांदियाळी\n\nया सगळ्या गोष्टींनी तयार झालेल्या नकारात्मकतेमुळे व्यथित झालेल्या आघाडीच्या उद्योगपतींनी आणि समाजकारण्यांनी,... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रिटिशकालीन भारतामधल्या महत्त्वाच्या शिक्षण संस्थांपैकी एका संस्थेमध्ये क्रिकेटचा हा खेळ समाविष्ट करण्यात आला होता. तो ही मुस्लिमांचं एक वेगळं राजकीय स्थान निर्माण करण्यासाठी. पहिल्या भारतीय क्रिकेट संघातल्या चार मुस्लिम खेळाडूंपैकी तिघे अलीगढचे होते. \n\nतिथल्या मोहम्मदन एँग्लो - ओरियंटल कॉलेज या सुप्रसिद्ध संस्थेची स्थापना समाज सुधारक सर सय्यद अहमद खान यांनी केली होती. आपल्या समाजामध्ये परदेशी शिक्षणाचा प्रसार करण्याचा त्यांचा हेतू होता. \n\nअखेरीस क्रिकेट हा हिंदूंसाठीही असा आरसा ठरला ज्याच्या माध्यमातून जातीव्यवस्थेचा समाजावर होणाऱ्या घातक परिणामांचा विचार हिंदू समाजाला करावा लागला. \n\nया सगळ्या वादाचं मूळ होतं, क्रिकेटची विलक्षण गुणवत्ता असणारं दलित कुटुंब. त्यांच्या क्रिकेट कौशल्यांमुळे आणि कामगिरीमुळे उच्चवर्णीय हिंदू पाळत असलेल्या विषमता आणि भेदाभेदाच्या चालीरीतींविषयी सवाल उभे राहिले. \n\nपालवणकर बंधूंबाबत बोलायचं झालं, तर त्यांना त्यांच्या मानासाठी आणि आपल्यावर अन्याय होऊ नये म्हणून क्रिकेटमुळे झगडावं लागलं. \n\nकॅप्टन भूपिंदर सिंह\n\nविशेषतः बाळू पालवणकर त्यांच्या उपेक्षित समाजामध्ये लोकप्रिय झाले. भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि दलित चळवळीचे प्रणेते बाबासाहेब आंबेडकरदेखील बाळू पालवणकरांना मानत. \n\nदुसरीकडे महाराजा भूपिंदर सिंग यांच्यासाठी मात्र हा राजेशाही खेळ त्यांच्या भविष्यातील राजकीय हेतूंसाठी महत्त्वाचा ठरला. युद्धांमध्ये अडकलेल्या या राजाने त्याच्या पहिल्या संपूर्ण भारतीय टीमच्या कप्तान असण्याचा फायदा राजा म्हणून स्वतःच्या नेतृत्वाविषयी लोकांना असलेल्या शंका मिटवण्यासाठी केला. \n\nसाम्राज्याशी इमान\n\nया मोहीमेला आर्थिक पाठबळ देणाऱ्या आणि सगळ्याचं आयोजन करणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या इमानदार लोकांसाठी क्रिकेट हे माध्यम होतं - भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याचं आणि भारत कायमच ब्रिटिश साम्राज्याचा भाग राहील हे ब्रिटनमधल्या अधिकाऱ्यांना पटवून देण्यासाठीचं. \n\nग्रेट ब्रिटन आणि नॉर्दर्न आर्यलंडच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या संपूर्ण भारतीय टीमच्या दौऱ्याचं हेच उद्दिष्टं होतं आणि यासाठी निवडण्यात आलेली वेळही योगायोगाची नव्हती. पंचम जॉर्ज यांचा लंडनमध्ये राज्याभिषेक त्या वर्षी झाला होता आणि त्यानंतर ते दिल्ली दरबारासाठी भारतात आले होते. \n\nउपखंडामध्ये सध्या क्रिकेट म्हणजे आरडाओरडा करून देशप्रेम व्यक्त..."} {"inputs":"... तीव्रतेने झाल्याचं तज्ज्ञ सांगतात.\n\nकोरोनाग्रस्तांचे आकडे 60 हजारापार गेल्यानतंर एप्रिलमध्ये राज्यभरात कडक निर्बंध घालण्यात आले.\n\nराज्य सरकारने निर्बंध आणखी काही दिवस सुरू ठेवावे? यावर बोलताना कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी म्हणतात, \"सरकारने निर्बंध हटवले तर मुंबईत रुग्णसंख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात निर्बंध कायम राहीले पाहिजेत.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, या निर्बंधांचा फायदा झाल्याचं दिसून येत आहे. मुंबईत रुग्णसंख्या कमी होताना दिसून येत आहे. तर, राज्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही.\n\nराज्यातील तिसऱ्या लाटेबाबत भीती व्यक्त करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, \"सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येईल असं म्हटलं जातंय. त्यामुळे तयारी असायला हवी.\"\n\n\"पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेतून आपण शहाणे झालोय. त्यामुळे संसर्गाचा सामना करताना आपल्याला ऑक्सिजनसाठी स्वयंपूर्ण व्हावं लागेल. औषध, बेड्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या याकडे लक्ष द्यावं लागेल,\" असं आरोग्यमंत्री पुढे म्हणाले.\n\nलॉकडाऊनबाबत केंद्राची भूमिका? \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन हा सर्वांत शेवटचा पर्याय ठेवा, अशी सूचना सर्व राज्यांना केली होती. पण, देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दिवसेंदिवस बिघडणारी परिस्थिती पहाता निर्बंध घालण्यात आले आहेत.\n\nटाईम्स ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, देशातील कोरोना पॉझिटिव्हीटी रेट 15 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या 150 जिल्ह्यांमध्ये, लॉकडाऊन किंवा निर्बंध घालण्याचा विचार केंद्र सरकारने सुरू केलाय. केंद्र सरकार लवकरच राज्यांसोबत चर्चाकरून याचा निर्णय घेणार असल्याची माहिती मिळतेय.\n\nया जिल्ह्यांमध्ये कोरोनाव्हायरसची चेन ब्रेक करण्यासाठी तात्काळ उपाययोजना गरजेच्या आहेत, असं तज्ज्ञांच मत आहे.\n\nसंसर्ग रोखण्यासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना\n\nदेशात दिवसेंदिवस वाढणारा कोरोनासंसर्ग पाहाता, केंद्र सरकारने 25 एप्रिलला सर्व राज्यांना पत्र लिहून काही सूचना दिल्या. कोरोनावाढीचा दर स्थिर नियंत्रणासाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात असे आदेश मोदी सरकारने दिले.\n\nया जिल्ह्यांमध्ये तात्काळ उपाययोजना गरजेच्या\n\n· एका आठवड्यात टेस्ट पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त असलेले जिल्हे\n\n· उपलब्ध ऑक्सिजन, ICU बेड्समधील 60 टक्के बेड्सवर रुग्ण उपचार घेत असतील तर\n\n· या जिल्ह्यांमध्ये संसर्ग रोखण्यासाठी कंटेनमेंट रणनिती आखावी\n\n· लोकांचा एकमेकांशी संपर्क थांबवण्यासाठी 14 दिवसांचा वेळ घ्यावा\n\n· या जिल्ह्यांमध्ये निर्बंधांची योग्य अंमलबजावणी होते का हे पहाण्यासाठी नोडल अधिकारी नेमावेत.\n\n· जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांनी दररोज कंटेनमेंट झोनचा आढावा घ्यावा\n\n· राज्यांनी याचा रिपोर्ट केंद्राकडे पाठवावा\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर..."} {"inputs":"... तुम्हाला टिपावं लागतं. \n\nरस्त्यावर खूप वेगाने घटना घडत असतात. त्यामुळे तुम्हाला खूप वेगाने फ्रेमिंग, कंपोझिंग, लाईट याचा विचार करावा लागतो जे एक आव्हान असतं. \n\nसराव, सराव आणि फक्त सराव \n\nएकदा रॉजर फेडररला एका पत्रकारानं विचारलं तुमच्या सातत्यपूर्ण खेळाचं रहस्य काय? तेव्हा त्यानं उत्तर दिलं होतं, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अॅंड ओन्ली प्रॅक्टिस. \n\nफोटोग्राफी ही कला आहे. जसं संगीतासाठी रियाज किंवा क्रिकेटसाठी प्रॅक्टिस आवश्यक असते तसंच इथेही आहे. सचिन तेंडूलकरला जर खेळताना पाहिलं तर प्रश्न पडतो की 150 क... उर्वरित लेख लिहा:","targets":", तुमचं कुटुंब हे वेगळ्या नजरेतून डॉक्युमेंट करणं, सर्वसामान्य दिसणाऱ्या गोष्टीतल्या सौंदर्याचा शोध घेणं फार आव्हानात्मक असतं. \n\nतुम्ही केलेलं काम हे काही वर्षांनंतर समाजासाठी ठेवा असलं पाहिजे असी दृष्टी ठेवून काम करायला पाहिजे असं मला वाटतं. भारतात खूप सारे सामाजिक प्रश्न आहेत. त्या दृष्टिकोनातून जर फोटोग्राफीला सुरुवात केली तर चांगले परिणाम दिसू शकतील. \n\nमुख्यतः शेती आणि शेतीसंस्कृतीच्या अनुषंगाने अवतीभोवती फिरणारं ग्रामीण जीवनाचं डॉक्युमेंटेशन करणं हे सहज शक्य आहे. आज प्रत्येक शेतकऱ्याकडे मोबाइल आहे. फोटोग्राफीचं थोडंफार बेसिक गोष्टींचं जर शिक्षण ग्रामीण भागात मिळालं तर बहुमोल असं डॉक्युमेंटेशन करणं शक्य आहे.  \n\nमोबाइल हे माध्यम सोयीचं असलं तरी याला मर्यादा आहेत. जर एखादा मोठा प्रकल्प हाती असेल तर मी कॅमेराच वापरतो.\n\nमुळात मोबाईलमध्येही लाईट आणि एक्सपोजरवर कंट्रोल ठेवता येतो हे बऱ्याच लोकांना माहित नसतं. शटर स्पीडवरती कंट्रोल नसतो हे खरं आहे. परंतु मला वाटतं की मोबाईल 24 तास तुमच्या सोबत असतो आणि हेच त्याचं वैशिष्ट्य आहे. \n\nकॅमेरा तुम्हाला सतत बरोबर ठेवणं खूप अडचणीचं होतं पण मोबाईल सतत तुमच्या सोबत असतो. परंतु मला वाटतं जर तुमच्या फोटोग्राफीत आशय मजबूत असेल तर अशा तांत्रिक गोष्टींना प्रेक्षक महत्त्व देत नाही. \n\nनेहमीच्या जगण्यातले क्षण पकडण्यासाठी मोबाईल उत्तम आहे. त्यामुळे फोटोग्राफरची नजर तयार होत राहते. \n\nआत्ममग्नतेमुळे कलेचं नुकसान?\n\nसोशल मीडियावर सेल्फींचा पाऊस पडतो, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सोशल मिडिया आणि त्यावर सेल्फी टाकणारे मित्रमंडळी हे त्या सेल्फीतून व्यक्त होत असतात.\n\nमी अमूक ठिकाणी, अमूक लोकांसोबत होतो हे दाखवणं हा त्या मागचा हेतू असतो. एखाद्या व्यक्तीच्या स्वभावाचा अभ्यास, त्यानं टाकलेल्या सेल्फीमधून होऊ शकतो. परंतु कला म्हणून मला या सेल्फीजचं तितक्या महत्त्वपूर्ण वाटत नाहीत. \n\nआता आपण रस्त्यांकडे पाहतो तर पूर्वीइतकी हालचाल या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. लोक एकमेकांना बोलण्याऐवजी मोबाइलमध्येच गुंतलेले आपल्याला दिसतात. \n\nप्रसिद्ध स्ट्रीट फोटोग्राफर जोएल मेयेरोविझनं नुकतंच एके ठिकाणी म्हटलं- \"Phone killed the sexiness of the street.\" \n\nपूर्वी जसं लोक रस्त्यांवर अड्डे जमवून गप्पा मारत असत किंवा बाकावर बसून निवांतपणे वेळ घालवत असत आता तसं दिसत नाही. \n\nलोक कानाला हेडफोन लावून बसलेले किंवा..."} {"inputs":"... तुम्ही पदाधिकारी असलात काय किंवा तुमच्याकडे कोणतं पद नसतानाही इतरांना प्रभावित करण्याचे कौशल्य आवश्यक आहे.\" \n\nसर्वांत महत्त्वाचं म्हणजे या मोहकतेसाठी तुम्ही स्वतःला प्रशिक्षितही करू शकता. \n\nमानसशास्त्रज्ञ आणि एफबीआयचे निवृत्त अधिकारी जॅक शेफर यांनी 'Like Switch' हे पुस्तक लिहिलं आहे. ते यासाठी जॉनी कार्सन यांचं उदाहरण देतात. कार्सन हे 'द टूनाईट शो'चे अँकर होते. पण विशेष म्हणजे त्यांचा मूळचा स्वभाव मितभाषी होता. स्वतःला समाजाभिमुख करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. \n\nभुवया उंचावणे\n\nमोहकते... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला स्वतःला मानसिकदृष्ट्या पाठ थोपटून घेण्याची संधी मिळते. \n\n\"नेटवर्किंगच्या परिस्थितीत अनेकांना भीती वाटते. पण अशावेळी समोरच्या व्यक्तीशी त्याच्याशी संबंधित विषयांवर बोलू शकता. उदाहरणार्थ तुमच्याबद्दल मी हे चांगलं ऐकलं. मला ऐकूण आनंद झाला, असं तुम्ही म्हणू शकता,\" असं जान्साज सुचवतात.\n\nसमानता शोधा\n\nमतभिन्नता जरी असली तरी समानता शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असं त्या म्हणतात. लोकांना मोहित करण्याचा एक मार्ग म्हणजे आपण ज्यांच्याशी चर्चा करतो त्यांच्याशी चर्चेसाठी समान दुवा शोधणं. \n\nजेव्हा तुम्हाला त्यांचं मत पटत नाही, तेव्हा प्रत्युत्तर देण्याची तयारी न करता समोरची व्यक्ती काय बोलते आहे, याकडे लक्ष द्या. म्हणजे जरी तुम्हाला त्याचं बहुतांश मत पटलं नाही तरी काही मुद्द्यांवर किमान तत्त्वतः तरी तुमचं मतैक्य होऊ शकतं, असं शेफर म्हणतात. \n\nशेफर सांगतात, \"सर्वसाधारण व्यक्तींना रस असलेल्या गोष्टींबद्दल माहिती ठेवणं आवश्यक आहे. तसंच समान धागा शोधणंही महत्त्वाचं असतं.\" \n\nदेहबोलीवर लक्ष ठेवा\n\nशेफर म्हणतात, \"इतरांना आपण आवडण्यासाठी त्या व्यक्तीची देहबोली तुमच्यात परावर्तित झाली पाहिजे.\" \n\n\"जेव्हा आपण संवाद साधत असतो, तेव्हा एकमेकांची देहबोली परावर्तित करत असतो. यातून आपल्यातील रॅपो दिसून येतो. हीच क्लृप्ती आपण वापरू शकतो,\" असं ते सांगतात. \n\nसमजा तुम्ही तुमची जागा बदललीत आणि समोरच्या व्यक्तीनं जर जागा बदलली तर समजा ट्युनिंग जमतं आहे. \n\nशेफर यांनी 'हान्सेल आणि ग्रेटेल' तंत्रही सांगितलं आहे. \n\nभुवयांची सूचक हालचाल उपयुक्त ठरते.\n\nमोहक व्यक्तिमत्व कसं विकसित कराल?\n\nते म्हणतात, \"आपण संवाद साधताना एक चूक करतो. आपण स्वतःबद्दल जास्त बोलतो. त्यापेक्षा आपण स्वतःबद्दल थोडी थोडी माहिती देणं जास्त योग्य ठरतं. यातून तुमच्याविषयीची उत्सुकताही टिकून राहते. आणि नाती जिवंत राहतात.\" \n\nअंदाजाच्या स्वरूपाची प्रश्न उपयुक्त ठरतात. समजा जर आपण विचारले तुमचं वय 25 किंवा 30 वाटतं. तर समोरची व्यक्ती आपलं वय 25 आहे की 30 ते सांगेल किंवा त्यात दुरुस्ती करून स्वतःचं वय किती ते सांगेल. सर्वसाधारणपणे आपण आपल्या आयुष्याची खासगी माहिती दिली तर समोरची व्यक्तीही तशीच माहिती देत असते. \n\nशेफर म्हणतात, \"संशोधनातून असं दिसून आलं आहे की एखादी व्यक्ती त्याच्या खासगी आयुष्याबद्दल जितकं लवकर बोलेल तितकं तुमच्यातील नातं पुढे सरकतं.\" \n\n\"यात कशातही यश आलं नाही तरी..."} {"inputs":"... तुलना या कायद्यासाठी करता येणार नाही असं म्हटल्याचं वकील सांगतात.\n\nसुप्रीम कोर्टातील मराठा आरक्षण सुनावणीच्या राज्य शासनाने नेमलेल्या वकिलांच्या समन्वय समितीचे सदस्य वकील राजेश टेकाळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"आम्ही हा मुद्दा उपस्थित केला पण तामिळनाडूने घटनेत दुरुस्ती करून आरक्षण समाविष्ट करून घेतले आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडू दोन्ही प्रकरणं वेगळी असल्याचं कोर्टाने आम्हाला सांगितलं. यामुळे महाराष्ट्राला मराठा आरक्षणासाठी सुद्धा नवव्या सुचीत समावेश करण्याचा पर्याय आहे.\"\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंतर्गत नोकऱ्या द्या असं करता येत नाही.\"\n\nतिसरा पर्याय - सुप्रीम कोर्टाचा सल्ला घेणे\n\nराज्य सरकारने नेमलेल्या गायकवाड समितीने मराठा समाज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा अहवाल दिला. पण सुप्रीम कोर्टाने तो अमान्य केला आहे. त्यामुळे पुढे काय करता येईल यासाठी सुप्रीम कोर्टाचाच सल्ला घेता येऊ शकतो असंही जाणकार सांगतात.\n\n143 कलमाअंतर्गत राज्य सरकार सुप्रीम कोर्टाला विचारू शकते की आम्ही अशा परिस्थितीत काय मार्ग काढावा? असं उल्हास बापट सांगतात.\n\nते म्हणाले, \"आता पर्यंत 13-14 वेळा सुप्रीम कोर्टाला असं विचारण्यात आलं आहे. त्यामुळे राज्य सरकार सुप्रीम कोर्टालाच उपाय विचारू शकते.\"\n\nचौथा पर्याय - सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करणे\n\nसुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द करत याचिका निकाली काढली असली तरी राज्य सरकारला पुनर्विचार याचिका दाखल करता येऊ शकते.\n\nवकील राजेश टेकाळे सांगतात, \"राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी. पण ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही हे सुप्रीम कोर्ट ठरवत असते.\"\n\nराज्य सरकारने आता मोदी सरकारकडे निवेदन दिलं आहे. त्यामुळे केंद्र सरकार मराठा आरक्षणासाठी पुढाकार घेणार की पुन्हा महाविकास आघाडी सरकारला यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार हे पाहवं लागेल. \n\nपाचवा पर्याय - 'केंद्रानं मागासवर्ग आयोगाची स्थापना करावी'\n\n\"केंद्राने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करावी तो नेमल्यावर राज्य सरकारच्यावतीने मराठा आरक्षण का जरुरीचे आहे ही बाजू मांडली जाईल. मागासवर्गीय आयोगाच्या आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून केंद्रसरकारने मराठा आरक्षणाला मान्यता मिळवून द्यावी,\" अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. \n\nनवाब मलिक यांच्या या मागणीकडेही पर्याय म्हणून पाहिलं जातंय. अर्थात, यावर केंद्र सरकारचं काय म्हणणं आहे, हे अद्याप समोर आलं नाहीय.\n\nमात्र, मलिक पुढे म्हणाले, \"राज्य सरकार कायदेशीर लढाई लढेल परंतु या निकालानंतर आता जबाबदारी केंद्र सरकारची आहे. या निकालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, मागासवर्गीय आयोगाकडे राज्य सरकारने शिफारस केल्यानंतर तो आयोग राष्ट्रपतींकडे शिफारस करतो. राष्ट्रपतींनी मान्यता दिल्यानंतर आरक्षण दिले जाते असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.\"\n\n\"एकंदरीत राज्य सरकारची मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे अशी भूमिका होती व आहे. आता हे सगळे..."} {"inputs":"... ते जून या कालावधीत जगभरात 14 टक्के काम होऊ शकलेलं नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर 40 तासांचा आठवडा या हिशेबात पाहिलं तर 48 कोटी नोकऱ्या गमावण्यासारखं आहे. \n\nयामध्ये भारतात किती लोकांच्या नोकऱ्या गेल्या याची आकडेवारी नाही. परंतु भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांना एकत्रित म्हणजे दक्षिण आशियात तीन महिन्यात साडेतेरा कोटी नोकऱ्या गेल्या असण्याची शक्यता या अहवालात वर्तवण्यात आली आहे. \n\nआता पुढे काय वाढून ठेवलं आहे?\n\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने तीन शक्यता वर्तवल्या आहेत. आगामी काळात सगळं सु... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हिड प्रूफ जॉब्सची. ही सूची आताच्या घडीला महत्त्वाची आहे. या क्षेत्रात कार्यरत माणसांच्या नोकऱ्यांना धोका नाहीये. यामध्ये एफएमसीजी, अग्रो केमिकल, केमिकल, ईकॉमर्स, हेल्थकेअर, हायजीन, लॉजिस्टिक्स, ऑनलाईन ट्रेनिंग अँड एज्युकेशन, आयटी यांचा समावेश आहे. \n\nभारतात या यादीत सरकारी नोकऱ्याही आहेत. मात्र याच्या बरोबरीने आणखी काय यादी तुम्ही पाहायला हव्यात. अशा नोकऱ्या किंवा कामं जे आताच्या घडीला अत्यावश्यक सदरात मोडतात. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या नोकरीवर किंवा कामावर गदा येण्याचा प्रश्नच नाहीये. परंतु त्यांचं आयुष्य धोक्यात आहे, तेही कामामुळे. \n\nयामध्ये कोणकोण आहे? कोरोनाविरुद्धच्या लढाईतील योद्धे. यामध्ये डॉक्टर, नर्स, हॉस्पिटलचा सगळा कर्मचारी वृंद, पोलीस, सफाई कर्मचारी, पॅथॉलॉजी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर, फिल्डवर जाऊन काम करणारी मंडळी, आशा सेविका. \n\nया क्षेत्रात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. मागणी दररोज वाढते आहे. त्यांनी या क्षेत्रात राहावं यासाठी चांगल्या ऑफर दिल्या जात आहेत. परंतु इथे जोखीम खूप आहे. \n\nसातत्याने वाढणारी अनिश्चितता\n\nसतत हे सांगितलं जात आहे की, कोणत्याही निष्कर्षाप्रत येण्याची ही वेळ नाही. परंतु त्याचवेळी क्षणोक्षणी अनिश्चितता वाढत चालली आहे. नोकऱ्यांवर टांगती तलवार आहे, नोकरी टिकली तर पगारात कपात होते आहे. \n\nभारतातील सगळ्यांत मोठ्या स्टाफिंग कंपनी टीमलीजचे चेअरमन मनीष सभरवाल सांगतात, \"लॉकडाऊन काळात बेरोजगारीच्या आकडेवारीचा हिशोब मांडणे योग्य नाही. रविवारच्या दुपारी बेरोजगारीचा आलेख नेहमीच उंचीवर असतो.\"\n\nकोरोनाने नोकऱ्यांवर परिणाम केला आहे.\n\nत्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा की, बेरोजगारीचं खरं चित्र सगळे उद्योगधंदे पूर्वपदावर येऊन सुरू होतील तेव्हाच कळू शकतं. त्यासाठी कोरोना लवकरात लवकर जाणं आवश्यक आहे. त्यावर औषध मिळावं किंवा लस तयार व्हावी. \n\nएक गोष्ट नक्की की जग पहिल्यासारखं नसेल. \n\nऔषध आणि लस आल्यावर हे चित्र बदलेल का?\n\nकोरोनाचा धोका औषध किंवा लसीनंतर कमी होईल पण आपल्या मानसिकतेवर, राहणीमानावर, कामकाजावर झालेला परिणाम तसाच राहील. सगळं काही बदलत आहे. या बदलानंतर कोणते उद्योगधंदे तेजीत येतील. कोणावर मंदीचा परिणाम होईल. हे समजून घेणं आवश्यक आहे. \n\nपरिस्थिती किती चिंताजनक आहे याचा अंदाज यातून येऊ शकतो ते म्हणजे टीमलीज कंपनी गेली अनेक वर्ष एम्प्लॉयमेंट आऊटलूक अहवाल बनवते. मात्र यंदा वाचण्याचं परिमाण..."} {"inputs":"... ते मान्य केलं आणि बांबूच्या झोळीसहित आपल्या मुलीला त्यांनी त्या अॅम्ब्युलन्समध्ये बसवलं. रात्रीपर्यंत ते शहाद्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या धुळ्याला पोहोचले. आता बाकी गावचं मदतीला कोणी नव्हतं. फक्त आई, वडील आणि मुलगी. \n\nरविताचे वडील\n\n\"धुळ्याला डॉक्टरांनी लगेच रविताला बघितलं, तपासलं आणि सांगितलं की, इथे तिचे उपचार शक्य नाहीत. तिला तातडीनं मुंबईच्या केईएम रूग्णालयात न्यायला हवं.\" \n\n\"आम्ही तर कधी आयुष्यात मुंबईला गेलो नव्हतो. त्या डॉक्टरांनीच अॅम्ब्युलन्स करून दिली आणि गरजेला लागतील म्हणून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला नंदुरबार किंवा धडगांवला कसं जायचं ते विचारत फिरायला लागलो.\"\n\n\"आमची भाषा कोणाला कळत नव्हती. लोक काही हातानं दिशा दाखवायचे आम्ही तिकडं जायचो,\" राजा वळवी त्यांचा मुंबईतला तो भयाण दिवस आठवतात.\n\n'केईएम'बाहेर पडल्यावर रस्त्यात भेटंल त्या प्रत्येकाला नंदुरबार किंवा धडगांवला कसं जायचं ते विचारत फिरायला लागले.\n\nपुढचे काही तास राजा आणि शांती वळवी आपल्या आठ वर्षांच्या जखमी मुलीला बांबूच्या झोळीत घालून मुंबईच्या उन्हात लोक दाखवतील तशी दिशा शोधत भेलकांडत नंदुरबारचा रस्ता शोधत होते.\n\nकाहीही समजत नव्हतं, पण आशा होती. ते कुठे पोहोचले ते समजलं नाही, पण राजा वळवींना त्या रस्त्याजवळचा समुद्र आठवतो.\n\n\"तिथं आम्हाला पोलिसांनी अडवलं. मी त्यांना अडखळत परिस्थिती सांगायचा प्रयत्न केला. मग त्यांनी आम्हाला त्यांच्या मोठ्या गाडीत बसवलं आणि एका हॉस्पिटलमध्ये आणून सोडलं,\" वळवी सांगतात.\n\nभाषेचा अडसर दूर झाला\n\nपोलिसांनी त्यांना जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालयात आणलं होतं. पण तिथंही भाषेचा प्रश्न आड आला. \n\nतिथं तेव्हा मूळच्या नंदुरबारजवळच्या आणि 'भिलारी' भाषा समजत असलेल्या एक महिला पोलीस कॉन्स्टेबल कामानिमित्त आल्या होता. त्या बोलल्यावर प्रश्न नेमका समजला आणि डॉक्टरांनी 'जी टी' हॉस्पिटलला जायला सांगितलं.\n\nत्या महिला पोलिसानंच मदत केली आणि त्या दिवशी लगेचच, म्हणजे १८ ऑक्टोबरला रविताला 'जी टी' हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं गेलं. अखेरीस जिथं योग्य वैद्यकीय उपचारांसाठी पोहोचायला हवं होतं, तिथे रविता तब्बल दीड महिन्यानंतर पोहोचली होती. \n\n\"मणक्यात फ्रॅक्चर असल्यानं आणि मज्जारज्जूला दुखापत असल्यानं तिची शारीरिक स्थिती नाजूक होती. अशक्तपणा होता, कुपोषणासारखी स्थिती होती. त्यामुळे कोणत्याही मोठ्या शस्त्रकियेअगोदर तिची ही स्थिती सुधारण्यासाठीही आम्हाला वेळ द्यावा लागला,\" निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अनिल साहा म्हणाले. \n\nअपघातावेळी जबरदस्त इजा झाल्यानं आणि योग्यवेळी उपचार न मिळाल्यानं रविताची स्थिती नाजूक आहे. ती अधू झाली आहे आणि कंबरेच्या खाली तिला कोणत्याही संवेदना नाहीत. पाय हलवता येत नाहीत, लघवी झाल्याचंही समजत नाही.\n\nदुदर्म्य इच्छाशक्ती आणि रवितावर उपचार\n\n\"तिच्यात लगेच आणि संपूर्ण सुधारणा होण्याची शक्यता खूप कमी आहे. शस्त्रक्रियेनंतर ती थोडीफार उठू बसू शकेल. पण पूर्णपणे आत्मनिर्भर होण्यासाठी मोठा काळ फिजिओथेरपी आणि इतर उपचारांची आवश्यकता असेल,\" 'जी..."} {"inputs":"... ते म्हणाले, \"काही जिल्ह्यांमध्ये 20 ते 25 टक्के कर्जवाटप झालं आहे. त्यात वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.\"\n\nबुलडाणा जिल्ह्यातल्या येळगाव येथे बँकेतील शेतकऱ्यांची गर्दी\n\nपुरेसं पीक कर्ज वाटप न झाल्याची चिंता कृषी मंत्री दादा भुसे यांनी 4 दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. \n\nते म्हणाले होते, \"नुकताच साधारण 25 जिल्ह्यांचा दौरा केला. शेतकऱ्यांना अत्यंत कमी प्रमाणात पीक कर्ज वितरण झाल्याचं निदर्शनास आलं आहे. शेतकऱ्यांना थोडीशी रक्कम मिळाली, तरी ते कर्जासाठी सावकार किंवा इतर खासगी यंत्रणेकडे जाणार नाहीत. त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ज द्यायचं त्याची मर्यादा कशी ठरवली जाते, ते पाहूया.\n\nयासाठी एक व्यवस्था काम करत असते. त्याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातली मुख्य बँक दरवर्षी डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कामाला लागते.\n\nयामध्ये एखाद्या जिल्ह्यात कोणकोणती पीक घेतली जातात आणि त्या पिकांच्या प्रतिएकरी किंवा प्रतिहेक्टरी उत्पादनासाठी शेतकऱ्याला मशागतीपासून ते विक्रीपर्यंत किती खर्च येतो ते पाहिलं जातं. त्यानुसार मग कोणत्या पिकासाठी किती पीक कर्ज द्यायचं हे निश्चित केलं जातं.\n\nउदाहरणार्थ बुलडाणा जिल्ह्यातील बँका या खरीप हंगामाकरता कापसासाठी 21,600 रुपये प्रतिएकर, तर सोयाबीनसाठी एकरी 19, 200 पीक कर्ज देत आहेत.\n\nव्याजदर किती?\n\nराष्ट्रीयीकृत बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि खासगी बँका शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करत असतात.\n\nकिती रुपयांचं कर्ज वाटप करायचं याचं प्रत्येक बँकेला टार्गेट दिलं जातं. ते बँकांनी पूर्ण करणं अपेक्षित असतं.\n\nकृषीकर्ज 9 टक्के व्याजदरानं दिलं जातं. ते अल्पमुदतीचं असेल तर 2 टक्के सवलत आणि शेतकऱ्यांनी कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते.\n\nत्यामुळे शेतकऱ्यांना 4 टक्के व्याजदरानं कर्ज मिळतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ते लोकसभा लढून संसदेत गेले.\n\n2005 साली बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सोबतीने सत्ता आल्यानंतर सुशीलकुमार मोदी पुन्हा राज्यात परतले आणि थेट उपमुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. रा\n\nजद-जदयूचा 2013 ते 2017 हा सत्तेचा कालावधी वगळता 2005 ते आतापर्यंत सुशीलकुमार मोदी हे बिहारचे उपमुख्यमंत्री राहिलेत. भाजपचा बिहारमधील चेहरा म्हणूनच त्यांच्याकडे पाहिलं गेलंय.\n\nसुशीलकुमार मोदी यांच्या तुलनेत नित्यानंद राय हे तसे फारच ज्युनियर आहेत. सुशीलकुमार मोदी हे 68, तर नित्यानंदर राय हे 54 वर्षांचे आहेत.\n\nनित्यानंद रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"भाजपचे बिहारमधील चेहरा नाहीत. किंबहुना, प्रचारातसुद्धा त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. निवडणुकीसंदर्भातल्या कार्यकारिणीत भाजपनं सुशीलकुमार मोदींना एका छोट्या समितीत घेतलंय. हे त्याचेच संकेत आहेत. सुशीलकुमार मोदी निर्णयप्रक्रियेत नाहीत. ते नितीशकुमार यांच्या जवळचे आहेत.\"\n\nबिहार भाजपचा नवा चेहरा 'ज्युनियर होम मिनिस्टर'?\n\nपण भाजप कार्यकर्त्यांची सुशीलकुमार मोदींवर असेलली नाराजी किंवा सुशीलकुमार मोदी यांची नितीशकुमार यांच्यासोबत असलेली सलगी या एवढ्या कारणांमुळे नित्यानंद राय हे पर्याय ठरू शकतील का?\n\nबीबीसीसाठी बिहारमध्ये काम करणारे पत्रकार नीरज प्रयदर्शी सांगतात त्याप्रमाणे, नित्यानंद राय यांची केंद्रीय गृहराज्यमंत्रिपदी वर्णी लागल्यापासून बिहारमध्ये त्यांना 'ज्युनियर होम मिनिस्टर' म्हणूनच ओळखलं जातं. नित्यानंद राय यांची ही ओळख बिहारच्या आगामी राजकारणाची दिशा दाखवून देणारी आहे.\n\nत्यात नित्यानंद राय हे यादव समाजातून येतात. बिहारमधील जातीच्या राजकारणाचा विचार केल्यास नित्यानंद राय यांच्यासाठी ही जमेची बाजू मानली जाते.\n\n2016 ते 2019 या कालावधीत नित्यानंद राय हे बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्षही होते. याच काळात राजद-जदयू यांच्यातील युती तुटून जदयू पुन्हा भाजपच्या सोबत एनडीएत आली होती. \n\nशिवाय, नीरज प्रियदर्शी सांगतात त्याप्रमाणे, बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष राहिल्याने नित्यानंद राय यांची पक्षसंघटनेवर मजबूत पकड आहे. पुढे गृहराज्यमंत्री झाल्याने ते अर्थातच राज्यात अधिकचं लक्ष घालत असतात. त्यामुळेही त्यांची पकड आणखी घट्ट झालीय.\n\nमणिकांत ठाकूरही या गोष्टीला दुजोरा देतात की, नित्यानंद राय हे अमिता शाह यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल बिहार भाजपच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये वेगळा दरारा आहे. संघटनेवरील पकडीसाठी असा दरारा आवश्यक असतो. त्यामुळे पुढे-मागे ते बिहारमध्ये परतल्यास आश्चर्य वाटायला नको.\n\nनित्यानंद राय यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तो क्षण.\n\nमात्र, त्याचवेळी मणिकांत ठाकूर हे सुशीलकुमार मोदी यांच्याबद्दलही एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख करतात. ते म्हणतात, नितीशकुमार यांनी लालूप्रसाद यांच्यासोबत जाऊन जदयू-राजदने सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर 2017 साली जदयूला पुन्हा भाजपकडे आणण्यासाठी सुशीलकुमार मोदीच उपयोगी ठरले होते.\n\nसुशीलकुमार मोदी हे नितीश कुमार यांच्या जवळचे मानले जातात, त्यामुळे त्यांना हे..."} {"inputs":"... तेजस्वींच्या सभांना गर्दी होत होती तरीही अनेक जण, बहुतांशी मध्यमवर्ग, रात्री 10 नंतर घराबाहेर पडायचं पुन्हा बंद तर होणार नाही असा प्रश्न उघडपणे विचारतात. आमच्यापाशी बोलूनही दाखवतात. \n\nयाची जाणीव तेजस्वींनाही आहेत. त्यामुळेच लालूंच्या काळाशी वा त्यांच्या राजकारणाशी माझ्या पिढीचा काही संबंध नाही हे दाखवण्यासाठी त्यांना लालूंचे फोटो बाजूला ठेवावे लागले. \n\nत्यांच्यावरच्या भ्रष्टाचाराची सावलीही नको आहे. पण तरीही विरोधकांतून 'जंगलराज' आठवण वारंवार करून दिली जाणार. त्या उत्तर म्हणून नवीन नरेटिव्ह तयार... उर्वरित लेख लिहा:","targets":"आला. गुड्डू यांनी कुठलसं कर्ज घेतलं होतं आणि त्याचे हप्ते थांबलेले होते. गुड्डू म्हणाले की जर पैसेच येत नाहीयेत तर हप्ते कसे भरू? असे प्रश्न देशभरात अनेकांना पडले असतील, पण त्याचे चटके खाणारी जेवढी लोकसंख्या बिहारमध्ये आहे त्यामुळे या प्रश्नाचा स्केल इथे बदलतो. त्यामुळेच निवडणुकीत तो एक अंत:प्रवाह आहेच.\n\nअशा स्थितीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये बेरोजगारी हा मुद्दा निवडणुकीच्या केंद्रस्थानी आलेला आम्हाला पाहायला मिळाला. त्यामुळे पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या या प्रश्नावर एका पिढीची दुसऱ्या पिढीशी लढाई असं चित्रं या निवडणुकीचं झालं. \n\nदुसऱ्या बाजूला 'सुशासन बाबू' असं नव पडलेल्या नितिश कुमारांचं पारडं इतकंही हलकं नाही आहे. त्यांच्या कारकीर्दीत तुरुंगाआड गेलेले बाहुबली, झालेली दारुबंदी, रस्त्यांची झालेली कामं हे सगळं लालूंच्या कार्यकाळाच्या अगदी विरुद्ध आहे. ते झाकण्यासारखं नाही. \n\nपण बिहार आजही जातींच्या राजकारणावर, धर्माच्या राजकारणावर चालणारा प्रदेश आहे हे नजरेआड करता येणार नाही. नितीश यांनी अगोदर स्वतंत्र, नंतर लालूंसोबत, त्यानंतर भाजपासोबत सत्तेसाठी बांधलेलं संधान हे विचारधारेच्या राजकारणापासून त्यांना दूर नेतात. \n\nइथं त्यामुळे असं बोललं जातं की वेगवेगळ्या समाजांसाठी त्यांची भूमिका वेळोवेळी बदलत गेली. त्याचा परिणाम त्यांना सहन करावा लागेल का? पण बिहारमध्ये कायम हे ऐकू येतं की नितीश काहीही करु शकतात. याचा अर्थ ते सत्तेसाठी काहीही करु शकतात का? त्यांच्या पाटण्यातल्या 'जनता दल (युनायटेड)'च्या कार्यालयाबाहेर एक मोठं पोस्टर लागलं आहे. \n\nत्यावर लिहिलं आहे: 'नितीश सबके है'. याचा अर्थ ते सगळ्या समाजांचे आहेत की ते सगळ्या पक्षांचेही आहेत? ते निवडणुकीनंतर नवे मित्र करु शकतात असा त्याचा अर्थ होतो का? तसंही भाजपा आणि ते नितीश एकत्र निवडणूक लढवत असले तरीही चिराग पासवान यांना भाजपानाच मैदानात उतरवलं आहे आणि पासवान 'जदयू'चे उमेदवार पाडतील असं बिहारमध्ये उघडपणे बोललं जातं आहे. त्यामुळेच बिहारमध्ये महाराष्ट्राचं उदाहरण आवडीनं चघळलं जातं आहे.\n\nभाजपाचा आणि नरेंद्र मोदींचा पाठीराखा असलेला एक वर्ग बिहारमध्ये आहेच. गेल्या दोन लोकसभा निवडणुका आणि एक विधानसभा निवडणूक यांच्यामध्ये तो त्यांच्यासोबत न हालता उभा राहिला आहे. \n\nयंदाच्या भाजपाच्या 'मिशन बिहार'मध्ये अमित शाह नव्हते आणि सूत्र जे पी नड्डा यांच्याकडे होती. हाही भाजपाबद्दल..."} {"inputs":"... त्या गेल्या काही काळात सतत आपल्या डोळ्यांपुढे आल्या आहेत.\n\nभीमा-कोरेगावनंतरच्या महाराष्ट्र बंददरम्यान मालमत्तेचं मोठं नुकसान झालं\n\nएकूणच आपलं राजकारण हे या चिरफळयांच्या चौकटीत चाललेलं राजकारण आहे. भीमा-कोरेगावच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या चिरफळ्यांची उजळणी करायला हवी. \n\nदलितांपुरतं बोलायचं झालं तर त्यांची परिस्थिती ही सापळ्यात अडकल्यागत झाली आहे. त्यांच्यातल्या एका राजकीय गटानं सध्याच्या राज्यकर्त्यांशी जवळीक केल्यामुळे त्या मंडळींना आपलं राजकारण यशस्वी होत असल्याचं वाटत असणार. \n\nसत्तेशी जवळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"य याच्यामध्ये दडलेला अर्थ आपण नजरेआड केला आहे. \n\nमराठा संघटनाच्या नाट्यपूर्णतेच्या पलीकडे त्यात दोन विरोधाभास सामावलेले आहेत. एक तर त्या निमित्तानं मराठा समाजतलं अंतर्गत स्तरीकरण ठळकपणे पुढं आलं.\n\nदुसरा भाग म्हणजे इतिहासामध्ये अडकलेला आपला स्वाभिमान आणि वर्तमानामधील अन्यायाची तक्रार यांच्यावर बेतलेलं जातनिष्ठ ऐक्य या घडामोडीतून साकार झालं. \n\nदलित आणि मराठा या दोन्ही समाजांच्या या गुंतागुंतीच्या वाटचालीमधील साम्यस्थळांच्या इतकाच त्यांचातील एक ठळक फरक याच दरम्यान पुढे आला आणि तोही शोकांतिकेच्या स्वरूपात न्यायालयीन रंगमंचावर पुढे आला. \n\nकोपर्डी आणि नितीन आगे प्रकरण\n\nकोपर्डी आणि नितीन आगे अशा दोन गाजलेल्या खटल्यांमधून हे शोकनाट्य साकारलं. एका खटल्यात भरभक्कम पुरावे मिळून आरोपीला शिक्षा झाली, तर दुसर्‍यात साक्षीदार उलटल्यामुळे आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. \n\nयातली शोकात्म बाब म्हणजे एका मुलीवरील अत्याचाराचा राग जातीच्या चौकटीत पाहिला गेला आणि दुसर्‍या घटनेत आरोपीची सुटका ही जातनिष्ठ अन्यायाच्या चौकटीत पाहावी लागली. \n\nदोन्ही प्रकरणांमध्ये जातीच्या पलीकडे महाराष्ट्राचा सार्वजनिक विवेक काही अस्वस्थ झाला नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकरणांच्या निमित्ताने दलित आणि मराठा समाज हे कडेलोटच्या टोकाला जाऊन पोचले. \n\nजातीय हिंसेच्या रसायनातल्या 3 गोष्टी\n\nएकीकडे अर्थव्यवस्थेतल्या जटिल अडचणी आणि दुसरीकडे नेतृत्वाच्या दिवाळखोरीमुळे आलेला दिशाहीनपणा यांच्या कचाट्यात सापडलेल्या या दोन्ही समुदायांना मग तीनच गोष्टींवर विसंबणं भाग पडतं.\n\nपरस्पर अविश्वास, जातीच्या अभिमानाचा\/आत्मभानाचा आग्रह आणि इतिहास किंवा स्मृतींच्या सावलीत एकमेकांशी सामना करणं. \n\nया तिन्ही गोष्टी मिळून हिंसेचं रसायन तयार होण्याची जणू गॅरंटीच असते. त्यामुळे गेला काही काळ महाराष्ट्र अशा स्फोटक परिस्थितीमध्येच होता. त्याला आता वात पेटवणारं निमित्त मिळालं. \n\nनिमित्त झालं तेही महाराष्ट्राच्या आणखी एका सामाजिक चिरफळीचं. ती म्हणजे महाराष्ट्रातील ब्राह्मण-ब्राहमणेतर वाद. \n\nब्राह्मण संघटन\n\nब्राह्मण समाजाच्या वर्चस्वाला प्रतिसाद देणारी आणि सर्व बिगर-ब्राह्मणांचं संघटन करू पाहणारी ब्राहमणेतर चळवळ शतकभराची जुनी चळवळ आहे. \n\nस्वातंत्र्यानंतर एका टप्प्यावर ब्राह्मण समाज राजकारणातून बाजूला झाल्यामुळे हा वाद काहीसा सौम्य झाला. पण गेल्या सुमारे दहा एक वर्षांत वेगवेगळ्या ब्राह्मण..."} {"inputs":"... त्यांचं घर जाळलं आहे आणि आता सगळ्यांनी लवकरात लवकर घर सोडून जायला हवं.\"\n\n\"आम्ही क्षणाचाही विलंब न करता होते त्या कपड्यात घर सोडलं. चप्पल घालायलाही वेळ नव्हता.\"\n\nबिल्किस बानो त्यांच्या कुटुंबातल्या 17 जणांसोबत होत्या. त्यांच्या सोबत त्यांची तीन वर्षांची मुलगी, एक बाळंतिण बहिण, लहान भाऊ-बहिणी, पुतणे आणि दोन पुरुष होते. \n\nबिल्किस सांगतात, \"आम्ही सर्वांत आधी गावच्या सरपंचाकडे धाव घेतली. मात्र, जमावाने सरपंचालाही मारण्याची धमकी दिली तेव्हा अखेर आम्हाला गाव सोडावं लागलं.\"\n\nपुढचे काही दिवस त्या सर्वां... उर्वरित लेख लिहा:","targets":"पोचले. पुढचे चार-पाच महिने ते तिथेच होते. \n\nआणि तिथून पुढे बिल्किस यांचा न्यायासाठीचा लढा सुरू झाला. या दरम्यान, त्यांना अनेकदा धमक्या मिळाल्या, डॉक्टरांनी तर बिल्किसवर बलात्कारच झाला नाही, असे खोटे अहवाल दिले. \n\nमात्र, बिल्किस यांनी हार मानली नाही. अखेर सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्यावर 2004 साली प्रकरणात पहिली अटक करण्यात आली. 17 वर्षांनंतर बिल्किस यांना न्याय मिळाला. त्यावर बिल्किस समाधानीही आहेत. \n\nबिल्किसचा न्यायालयीन लढा\n\n2002 साली गुजरात दंगलीत एक हजारांहून अधिक लोक मारले गेले होते. यात बहुतांश मुस्लीम होते. गोध्रामध्ये साबरमती एक्स्प्रेसला लागलेल्या आगीत 60 हिंदू भाविकांचा मृत्यू झाला. मुस्लीम समाजातल्या लोकांनीच आग लावल्याचा आरोप करत हिंदू जमावाने गुजरातच्या अनेक शहरात मुस्लिमांना लक्ष्य करायला सुरुवात केली आणि दंगल उसळली. तीन दिवस ही दंगल सुरू होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... त्यांच्याकडे होतं. पण फतेहचंद यांचं मन यामध्ये रमायचं नाही. मुलांनी ही दुकानं चालवावीत, असं त्यांना वाटायचं नाही. \n\nफतेहचंद यांना चित्रपटांची आवड होती. त्यामुळे त्यांना फिल्म इंडस्ट्रीत जायचं होतं. \n\n1954 मध्ये रिलीज झालेल्या 'शहीद-ए-आझम भगतसिंह' यासह इतर काही चित्रपटांमध्ये त्यांनी पैसा गुंतवला. \n\nत्यानंतर 1964 मध्ये 'रुस्तम सोहराब' चित्रपटाची निर्मिती केली. \n\nदीपक रामसे सांगतात, \"हा ऐतिहासिक चित्रपट बनवण्यास वेळ लागला. पैसाही जास्त लागला. यामधून फारसा काही फायदा मिळाला नाही. त्यावेळी दादांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रज्ञानाची प्रगती झालेली नसल्याने फक्त बॅकग्राऊंड स्कोअरवर अवलंबून राहावं लागायचं. पुराना मंदिरचे कंपोझर उत्तम सिंह होते. त्यांचं संगीतच भूताच्या आधी लोकांना घाबरवायचं. शिवाय मेकअपही त्यावेळी महत्त्वाचं ठरायचं. हिंसेमुळे आमच्या चित्रपटांना 'ए' सर्टिफिकेट मिळायचं.\n\nपण संपूर्ण तीन तास चित्रपटात भूतं-खेतंच दाखवून चालत नाही. चांगले बोल्ड सीन, कॉमेडी, संगीत वगैरे गोष्टी घातल्या तर ते उपयोगी ठरतं. या सर्व गोष्टींचा विचार केला जायचा.\"\n\nमोठे स्टार नाहीत\n\nरामसे बंधूंच्या चित्रपटांचं बजेट कमी असायचं. कोणताच मोठा चेहरा या चित्रपटांमध्ये नसायचा. 'ए' सर्टिफिकेटमुळे लहान मुलं आणि कुटुंबीय सिनेमागृहात येत नसत.\n\nपण तरीही भूतांच्या बळावर रामसे बंधूंनी चित्रपट हिट बनवले. या चित्रपटांनी यश तर मिळवलंच पण मोठमोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटांनाही टक्कर दिली.\n\nदीपक रामसे सांगतात, डिस्ट्रीब्यूटनी स्टार कास्ट विचारल्यानंतर नवी नावं सांगितली जायची. हे चित्रपट कसे चालतील, नव्या कलाकारांसाठी इतके पैसे कसे द्यावेत, अशा शंका उपस्थित केली जायची. पण आपल्या चित्रपटाचा स्टार भूत आहे, असं उत्तर रामसे बंधूंकडून दिलं जायचं.\n\nनितीन मुकेश आणि शैलेंद्र यांच्यासोबत तुलसी रामसे\n\nरामसे बंधूंचे चित्रपट मोठ्या अभिनेत्यांच्या चित्रपटासोबतच्या तारखांनाही प्रदर्शित व्हायचे. \n\nरामसे ब्रदर्सचं टीमवर्क\n\nसात भाऊ आपापल्या टीम बनवून करायचे. आपल्या जबाबदाऱ्या सर्वांनी वाटून घेतल्या होत्या. \n\nरामसे बंधूंच्या बहुतांश चित्रपटांचं शुटींग महाबळेश्वरला व्हायचं. एक बस करून रामसे बंधू महाबळेश्वरला जायचे. तिथल्या अनारकली हॉटेलमध्ये बुकिंग केली जायची. त्या काळात महिनाभर इतरांना हॉटेलमध्ये प्रवेश नसायचा. \n\nसाशा याबाबत सांगतात, \"त्या काळातील कलाकार आजही भेटल्यानंतर म्हणतात रामसे बॅनर हेच एक कुटुंब होतं. अत्यंत प्रेमाने काम केलं जायचं. माझी आई, आमच्या सर्व काकू शुटिंगदरम्यान उपस्थित असायच्या. \n\nछोट्या पडद्यावर एंट्री\n\n70 आणि 80 च्या दशकात धुमाकूळ गाजवल्यानंतर रामसे बंधूंनी रुपेरी पडद्यावरून छोट्या पडद्याकडे येण्याचा निर्णय घेतला. \n\nत्यावेळी दूरदर्शन वाहिनीनंतर पहिला खासगी चॅनल झी टीव्ही सुरू झाला होता. रामसे बंधूंचे चित्रपट ए सर्टिफिकेट असल्यामुळे दूरदर्शनवर दाखवता येत नसत. त्यामुळे आपल्या चित्रपटांचे हक्क विकण्यासाठी रामसे बंदू झी टीव्हीचे मालक सुभाष चंद्रा यांच्याकडे..."} {"inputs":"... त्यांच्याप्रमाणेच पुरंदरे देखील आहेत.\"\n\n\"त्यांच्या इतका लोकप्रिय संशोधक किंवा इतिहासकार मी तरी पाहिला नाही. पानटपरीवर सुद्धा त्यांचे फोटो लावलेले मी पाहिले आहेत. जितका लोक त्यांचा आदर करतात तितका आदर ते लोकांचा करतात. लहान मुलाला देखील ते आहो-जाहो करतात. कधी कुणाला नावं ठेवत नाही, फक्त लोकच त्यांच्यावर प्रेम करतात असं नाही त्यांचं देखील तितकंच प्रेम समाजावर आहे,\" असं लवाटे सांगतात. \n\n'त्यांचं व्याख्यान ऐकून मी शिवमय झाले होते'\n\nकथाकथन, व्याख्यान, नाटक, 'जाणता राजा' हे महानाट्य, पुस्तकं, विविध म... उर्वरित लेख लिहा:","targets":"तिहास संशोधनाच्या पद्धतीबद्दल मंदार लवाटे सांगतात \"त्यांची स्मरणशक्ती खूप दांडगी आहे. शिवाजी महाराजांसंदर्भात कुठेही आलेला बारीक तपशील त्यांच्या लक्षात राहतात. त्यांच्या अभ्यासात सातत्य आहे. ते 'हार्ड कोअर' संशोधक आहेत पण शास्त्रीय पद्धतीने ते लिहिलं तर ते मोजक्या अभ्यासकापुरतंच मर्यादित राहतं असं त्यांना वाटतं म्हणून ते त्यांचा अभ्यास रंजक पद्धतीने मांडतात.\"\n\nमहाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद \n\n2015 मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती.\n\n'दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला', हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. \"बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही,\" असं भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे सांगतात. \n\nत्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.\n\nमहाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या 10 लाख रकमेपैकी फक्त 10 पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात 15 लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती. \n\n'सरकारचा निर्णय संशयास्पद'\n\nबाबासाहेब पुरंदरे यांना पुरस्कार देण्याचा निर्णय म्हणजे 'निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्वक केलेलं कार्य आहे,' असं मत संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. \n\nबीबीसी मराठीकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, \"लोक चिडले पाहिजेत, वाद निर्माण झाले पाहिजेत असा हेतू हा पुरस्कार देण्यामागे असावा. राजाशिवछत्रपती हा इतिहास नसून ती कादंबरी आहे. इतिहासाची उपलब्ध पुस्तकं असताना त्यांनी राजाशिवछत्रपतीसाठी त्यांचा वापर केला नाही. 'राधामाधवविलासचंपू', 'बुधभूषण', 'शिवभारत', 'जेधेशकावली' यांसारखी पुस्तकं आणि इतर पत्रव्यवहार उपलब्ध असूनही त्यांचा वापर या पुस्तकासाठी केला नाही. तसंच जेम्स लेनच्या लिखाणासाठी पूरक असं वातावरण त्यांनी तयार केले.\n\n\"जेम्स लेन आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे प्रकरण झाल्यावर त्यांनी आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका..."} {"inputs":"... त्याची प्रतिक्रिया म्हणून नागरिकांनी भाजपला प्रचंड प्रतिसाद देत निवडणुकीत भरघोस मतांनी जिंकून दिलं. हिंदूनी हिंदू असल्याचा गर्व बाळगला तर त्यात गैर काय? \n\nसुहास पळशीकर: हा खरा मूलभूत वादाचा मुद्दा आहे. ज्या देशात 80 टक्के समाजातील माणसं हिंदूधर्मीय आहेत तिथल्या संस्कृतीवर, चालीरीतींवर, लोकांशी एकमेकांशी असलेल्या संबंधांवर त्या 80 टक्के समाजाचा ठसा, प्रभुत्त्व उमटणं साहजिक आहे. \n\nत्यात गैर असं काहीच नाही. त्याच्याबद्दलचा आग्रह धरणं आणि हा देश हिंदूंचा आहे असं म्हणणं, हिंदूंवर कसा अन्याय झाला ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंका येते. खरंच फायदा झाला असता तर इथला मुसलमान मागास, अशिक्षित आणि फुटकळ नोकऱ्या करणारा राहिला नसता. मुस्लीम समाज एव्हाना खूप पुढे गेला असता. मुसलमान समाज मागास राहिला कारण समाजाच्या हिताकडे लक्ष देण्यात आलं नाही. मुस्लीम समाजाचं तुष्टीकरण चुकीच्या मार्गाने केलं जातं आहे असा संदेश काँग्रेसच्या अनेक कृतींमधून दिला गेला आहे. \n\nप्र. त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला झाला असं तुम्हाला वाटतं का? \n\nसुहास पळशीकर: त्याचा फायदा या अर्थाने झाला की मुसलमानांचा अनुनय केल्यामुळे हिंदूंवर अन्याय झाला नाही. परंतु आपण ज्याला सापेक्ष म्हणजे तुलनेने दाखवणं की मुसलमानांना त्यांच्या मर्जीने करू देतात. त्यांच्यासाठी वैयक्तिक कायदा आहे. हे दाखवून देणं सोपं गेलं. ही खरी गोष्ट आहे. \n\nप्र. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी रामाचा उल्लेख केला आहे. त्या आता उत्तर प्रदेशकडे लक्ष देत आहेत. तिथे अडीच-तीन वर्षात निवडणुका आहेत. त्यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची आहे. काँग्रेस पक्ष आम आदमी पक्षाप्रमाणे वागताना दिसतो आहे का? हिंदुत्ववादी भाजपला विरोध करायचा असेल तर आपण हिंदू बाजूचं प्रदर्शन करायचं पण सेक्युलरही राहायचं हे केजरीवाल करू पाहत आहेत. त्या दिशेने काँग्रेस चालली आहे असं वाटतं का? विरोध करायचा नाही पण भूमिका थोडी वेगळी ठेवायची? \n\nसुहास पळशीकर: प्रियंका गांधींच्या निवेदनाबद्दल नंतर बोलता येईल. पण काँग्रेससंदर्भात तुमचं म्हणणं बरोबर आहे. गेले काही वर्ष गोंधळाची स्थिती आहे. आपण हिंदूविरोधी आहोत म्हणून लोक आपल्याविरोधात गेले आहेत असं काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी मनात पक्कं केलं आहे. काहींनी तसं स्पष्ट बोलूनही दाखवलं आहे. \n\nए.के.अँटनी यांच्या रिपोर्टमध्ये त्याचा उल्लेख होता असं म्हटलं जातं. त्यामुळे आता असा प्रयत्न आहे की आपण हिंदूच कसे आहेत असं दाखवलं जाण्याचा. हिंदूंच्या हिताच्या विरोधात आपण कसे नाही हे दाखवण्याचा प्रयास सुरू आहे. प्रियंका गांधींनी निवेदन काढलं, कुणीतरी हनुमान चालिसा वाचली. कुणीतरी म्हणालं हा मुहुर्त चुकीचा आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nलॉजिक भाजपचं पण आम्ही काँग्रेसमध्ये राहून ते लॉजिक चालवू असा काँग्रेसचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न केविलवाणा आहे. सर्वोच्च न्यायालयाने ती जमीन रामजन्मभूमी न्यायासाकडे द्यायचं ठरवल्यावर त्याला विरोध करण्याचा प्रश्नच उरत नव्हता. प्रियंका गांधींचं निवेदन पाहाल तर राम हे इथल्या..."} {"inputs":"... त्यामुळे आम्ही पंतप्रधानांच्या वतीने शांततेने चर्चेचा प्रस्ताव भारतापुढे मांडत आहोत. युद्ध झालं तर फक्त दोन देशच नाही तर या संपूर्ण भागात आणि जगभरात परिणाम होतील. त्यावर ते कसा विचार करतात यावर पुढची वाटचाल अवलंबून आहे,\" असं त्यांनी संगितलं.\n\nपाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर\n\nसकाळी झालेल्या हवाई घुसखोरीबद्दल बोलताना ते म्हणाले, \"दोन भारतीय विमानं पाकिस्तान हद्दीत घुसली आणि त्यांना आम्ही पाडलं. एक विमान भारतीय हद्दीत पडलं तर एक विमान पाकिस्तानच्या हद्दीत पडलं. एक भारतीय वैमानिक ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही आपत्कालीन परिस्थिती नेमकी काय, हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. पण बडगाम जिल्ह्यातील अपघातानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.\n\nश्रीनगर, लेह आणि जम्मू विमानतळांवरील काही विमानं त्यांच्या उड्डाणाच्या ठिकाणी वळवण्यात आली आहे, असंही या अधिकाऱ्यांनी सागितलं. \n\nयाशिवाय, चंदिगड आणि अमृतसर विमानतळंसुद्धा बंद करण्यात आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. पण चंदिगढ विमानतळावर \"सध्या तरी वाहतूक सुरळीत\" असल्याची माहिती बीबीसी पंजाबीला मिळाली आहे.\n\nदुपारी 12.01 - भारतीय हेलिकॉप्टरला मध्य काश्मीरमध्ये अपघात\n\nदरम्यान, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात एका भारतीय हेलिकॉप्टरचा आपघात झालेला आहे. यात दोन पायलट्सचा मृत्यू झाला आहे.\n\nगारेंड कलान गावात सकाळी 10.05 वाजता हा अपघात झाल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.\n\nया हेलिकॉप्टरचे दोन तुकडे झाले आणि त्याने पेट घेतला, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\n\nसकाळी 11.55- 'पाकिस्तानने पाडली दोन भारतीय विमानं'\n\n\"पाकिस्तानी एअर फोर्सने आज सकाळी केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषेचं (LoC) उल्लंघन केलं. पाकिस्तानी वायुदलाने पाकिस्तानी हवाईक्षेत्रात दोन भारतीय लढाऊ विमानं पाडली आहेत.\n\n\"त्यातलं एक विमान आझाद जम्मू-काश्मीरमध्ये (पाकिस्तान प्रशासित काश्मीर) पडलं तर दुसरं भारतीय काश्मीरमध्ये पडलं. एका भारतीय पायलटला अटक करण्यात आली आहे,\" असं पाकिस्तानी सुरक्षा दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\n\nपाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांचं ट्वीट\n\nपाकिस्तानचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मुहम्मद फैजल यांनी एका निवेदनात याविषयी अधिक माहिती देताना सांगितलं की पाकिस्तानने नियंत्रण रेषा न ओलंडता नियंत्रण रेषेपलीकडे हल्ला केला आहे.\n\n\"हे भारताने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर नाही, पण आम्ही देखील सज्ज आहोत, हे सांगण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे,\" असं फैजल यांनी म्हटलं आहे.\n\n\"परिस्थिती तणावग्रस्त करण्याची आमची इच्छा नाही, पण जर तशी परिस्थिती उद्भवली तर आम्ही सज्ज आहोत हे सांगण्यासाठी आम्ही हे केलं आहे. त्यामुळेच हा हल्ला आम्ही दिवसाढवळ्या केला,\" असं ते म्हणाले.\n\nया हल्लात कुणी जखमी झालं नाही, असा पाकिस्तानने दावा केला आहे: \"गेल्या काही वर्षांपासून भारताने आक्रमकतेची नवी पद्धत अवलंबली आहे...."} {"inputs":"... त्यावेळी BARC नं जाहीर केलेल्या टीआरपीच्या आकड्यांमध्ये रिपब्लिकन टीव्हीनं आघाडी घेतली. पण त्यानंतर काही दिवस त्यांचा टीआरपी घसरला. \n\nमग त्यांनी सुशांत प्रकरणी एक विशिष्ट भूमिका घेऊन कव्हरेज करायला सुरुवात केल्यानंतर टीआरपीचे आकडे बदलले. \n\nदर आठवड्याला येणारे टीआरपीचे आकडे पाहिले तर रिपब्लिक भारतनं तीन आठवडे आज तक आणि इतर चॅनेल्सना मागे टाकलं. \n\nआज तकनं रिया चक्रवर्तीची मुलाखत घेतली, पण त्याचाही त्यांना फार फायदा झाला नाही. याचं कारण कदाचित रिया हीच खरी गुन्हेगार आहे, अशी लोकांनीही धारणा करून घ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण जेव्हा सुरू होतं, त्याचा पाठलाग होत होता. त्या पाठलागाचा आम्ही हिस्सा होतो. मी पाठलाग केलाय संजय दत्तचा. पण त्यानंतर आम्ही आमच्या बॉसेसशी भांडून त्यांना हे करू शकणार नाही, हे सांगितलं. बऱ्याच पत्रकारांनी आणि टीव्हीमधल्या लोकांनी अशी भूमिका घेतली आणि त्यानंतर पाठलाग करण्याचे प्रकार कमी झाले. \n\n\"मला वाटतं, कदाचित कोरोनामुळे मंदीचं सावट, रोजगाराची भीती हे सगळं पत्रकारांनाही सतावत असतं. ज्यामुळे पत्रकार आपल्या संपादकांच्या, मालकांच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. हे जे आत्ता चालू आहे, ते प्रचंड धक्कादायक आहे. माध्यमांच्या विश्वासार्हतेला धक्का लावणारं आहे. अशा पद्धतीची पत्रकारिता होत राहिली तर कदाचित यापुढच्या काळात या क्षेत्रात चांगले पत्रकार येणार नाहीत.\"\n\nसर्वोच्च न्यायालयाची मीडिया ट्रायलवर भूमिका\n\nरिया चक्रवर्तीने या मीडिया ट्रायलविरोधात सर्वोच्च न्यायालयातही धाव घेतली होती. 10 ऑगस्टला तिने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करताना म्हटलं होतं की, माध्यमांचं वार्तांकन पक्षपाती आहे. आपल्या खाजगीपणाचा सन्मान व्हायला हवा. \n\nरिया प्रकरणी नसलं तरी सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीही मीडिया ट्रायलसंबंधी भूमिका स्पष्ट केली होती. आरुषी तलवार प्रकरणात ऑगस्ट 2010 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं कोणत्याही प्रकारे बळी गेलेल्या, पीडित व्यक्तीच्या सन्मानाला धक्का लागेल असं वार्तांकन केलं जाऊ नये, असं म्हटलं होतं. \n\n\"मृत व्यक्तिच्या चारित्र्याची चिरफाड करण्याचा अधिकार म्हणजे माध्यम स्वातंत्र्य का? आपल्या राज्यघटनेनं मृत व्यक्तिलाही खाजगीपणाचा अधिकार दिला नाहीये का?\" असा प्रश्न 2008 साली आरूषी प्रकरणाची चौकशी सुरू असताना अॅडव्होकेट सुरत सिंह यांनी उपस्थित केला होता. \n\nज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनीही शेखर गुप्ता यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की छोटा पडदा हा आता न्यायाधीश आणि ज्युरी बनला आहे. \n\nलोकांची मानसिकता कारणीभूत?\n\nमाध्यमांनी रियाच्या रंगवलेल्या विषकन्या, सुशांतला कह्यात ठेवणारी गर्लफ्रेंड, त्याला व्यसनाच्या जाळ्यात ढकलणारी अशा प्रतिमेला टीआरपीचे आकडे आणि सोशल मीडियावरच्या हॅशटॅगवरून समर्थन मिळत असेल, तर समाज म्हणून आपल्याला हेच पाहायचंय का असाही प्रश्न निर्माण झाला. शिवाय आपली गतानुगतिक मानसिकताही या निमित्तानं समोर आली का?\n\nकारण सुशांतच्या यशाचं श्रेय त्याच्या मेहनतीला देताना त्याच्या मानसिक अवस्थेला मात्र रियाला जबाबदार..."} {"inputs":"... त्यावेळी फूलनदेवी फक्त 18 वर्षांच्या होत्या. ती 17 वर्षांची असताना बेहमईतल्या ठाकूरांनी तिच्यावर बलात्कार केला होता. त्यावेळी स्वतःची सुटका करत तिने पळ काढला आणि पुढे तिने स्वतःची टोळी तयार केली. \n\n40 वर्षांचा काळ मोठा असतो. मात्र, गावकऱ्यांना तो दिवस आजही लख्ख आठवतो. इतर ठिकाणच्या लोकांच्या मते फुलनदेवीने सूड उगारला होता. त्यांच्या मते फूलन 'खालच्या जातीतली' एक शूर आणि आक्रमक स्त्री होती. आता तर फूलनदेवीला जाऊनही 20 वर्षं झाली आहेत.\n\nहत्याकांड खटल्याची प्रतीक्षा\n\nगावाच्या बाहेरच काही लोक झाडाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"चा त्यांचा आरोप आहे. \n\nजय वीर सिंह म्हणतात, \"प्रत्येक सणाला आमच्या विधवा रडतात, आमच्या मुलांचे डोळे पाणावतात. दरवर्षी 14 फेब्रुवारीला आम्ही वर्षश्राद्ध घालतो.\"\n\nएकेकाळी फूलनदेवी भारताची 'मोस्ट वॉन्टेड दरोडेखोर' होती. सरकारने तिच्यावर 10 हजार रुपयांच बक्षीस ठेवलं होतं. \n\nबेहमई गावचे प्रधान जय वीर सिंह सांगतात, \"त्या काळी पोलीस आणि दरोडेखोर यांना ओळखणं फार अवघड असायचं. दोघंही खाकी कपडे घालायचे. ते पिण्याचं पाणी किंवा जेवण घेण्यासाठी गावात यायचे. कायद्याने ते गुन्हेगार होते. त्यामुळे हा सर्व डोंगराळ भाग त्यांच्या लपण्यासाठी अतिशय योग्य होता.\"\n\nफूलनदेवीचं गाव\n\nलोखंडी गेटवर 'वीरगती प्राप्त झालेल्या शूर फूलनदेवीचं हे घर आहे' असं वाक्य कोरलं आहे. एकलव्य सेनेने इथे फूलनदेवीचा एक पुतळाही उभारला आहे. \n\nफूलनदेवीनेच एकलव्य सेनेची स्थापना केली होती. 'खालच्या जातीतल्या' लोकांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात लढा देण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली होती. या घरात फूलनदेवीच्या आई मूला देवी आजही राहतात. \n\nसाडी नेसून हात जोडून उभ्या असलेल्या फूलनदेवीच्या या पुतळ्याकडे बघून खाकी वर्दी घालून हातात बंदूक घेतलेली, जिच्या कमरेला सतत पिस्तुल असायचं आणि केस उडू नये म्हणून कायम माथ्यावर लाल गमछा असायचा, ही तीच स्त्री आहे यावर विश्वासही बसत नाही. \n\nमृत्यूनंतर एकलव्य सेनेने फूलनदेवीचा साडी नेसून हात जोडून उभा असलेला पुतळा बनवला. यातून ती एक संत होती, असा संदेश देण्याचा प्रयत्न दिसतो. खरंतर हा फुलनदेवीचा राजकीय अवतार आहे. \n\nदेवीप्रमाणे होते फूलनदेवीची पूजा\n\nफूलनदेवीचं गाव मुख्य मार्गापासून काही अंतरावर नदीलगत आहे. नदीकाठी वसलेल्या या गावात फूलनदेवी खरोखरीच देवीसमान पूज्य आहेत. तर नदी पलिकडच्या गावासाठी फुलनदेवी एक खुनी आहे. \n\nफूलनदेवीच्या गावातही एक स्मारक आहे. फुलनदेवीने ठाकूरांवर सूड उगारल्याचं प्रतिक म्हणून हे स्मारक उभारण्यात आलं आहे. ते ठाकूर ज्यांनी शतकानुशतकं खालच्या जातींचं शोषण केलं. त्यांच्यावर अत्याचार केले. \n\nमात्र, या दोन गावचे लोक कधीच एकमेकांना भेटत नाहीत. दूरच राहतात. आजही ही परंपरा कायम आहे. \n\nगाण्यांमधून आजही जागवल्या जातात फूलनदेवींच्या आठवणी\n\nअनिल कुमार फूलनदेवींचे सहकारी होते. अनिल कुमार यांनी मिर्जापूरमधून निवडणूक लढवली त्यावेळी फूलनदेवींनी त्यांचा प्रचार केला होता. ते सांगतात तेव्हापासून आजपर्यंत फारसा काही बदल..."} {"inputs":"... थी स्थिती कायम ठेवावी. पण सरकारला सुप्रीम कोर्टाच्या वादात अडकायचं नव्हतं. तेही तेव्हा जेव्हा सोन्याची तस्करी आणि इतर विषयांवर ते केंद्र सरकारच्या विरोधाचा सामना करत होते. \n\nएलडीएफने दफनविधीच्या अधिकारावर अध्यादेश काढला ज्याचा सकारात्मक परिणाम जॅकबाईट समुदायात दिसून आला. जॅकबाईट सदस्यांनी विधानसभेच्या निवडणुकांआधी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या यूडीएफचा गड समजल्या जाणाऱ्या जागांवर एलडीएफचं समर्थन केलं. \n\nकेरळचे मुख्मुयमंत्री पिनरायी विजयन\n\nजॅक... उर्वरित लेख लिहा:","targets":"सायरो मालाबार कॅथलिक चर्चचे मोठे आर्चबिशप आहेत ज्यांचे प्रशासकीय अधिकार चर्चच्या जमिनीशी संबधित वादावरून काही काळापूर्वी कमी केले होते. \n\nअस्वस्थनारायण यांनी बीबीसीला सांगितलं की, \"हा एक सामान्य कॉल होता. आम्ही इतर समुदायांच्या नेत्यांशी चर्चा करत राहातो. आम्ही निवडणुकांवर काही चर्चा केली नाही.\"\n\nमुस्लिमांना खूश करण्याचा प्रयत्न ? \n\nइंडियन यूनियन मुस्लीम लीग येत्या काळात काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीत महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. उत्तर केरळमधले जिल्हे, जिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे तिथे इंडियन यूनियन मुस्लीम लीगची भूमिका मोलाची ठरणार आहे. \n\nसगळ्या पक्षांचे नेते खाजगीत सांगतात की काही काळापासून लोकांच्या सोशल मीडियावर पोस्ट दिसायला लागल्या आहेत ज्यात यूडीएफच्या काळात मुस्लीम शैक्षणिक संस्था प्रगती करतील असं लिहिलेलं असतं आणि ख्रिश्चन शैक्षणिक संस्था अपेक्षेपेक्षा कमी प्रगती करतील असं लिहिलेलं असतं. \n\nयाचा मागचा अर्थ असा की यूडीएफ सत्तेत आलं तर शैक्षणिक अनुदान ख्रिश्चन संस्थांना मिळण्याऐवजी मुस्लीम शैक्षणिक संस्थांना मिळेल. \n\nएर्नाकुलम-अंगामलीचे मेजर आर्कडिओकेस फादर बेनी जॉन माराम्परम्पिल यांनी बीबीसीला सांगितलं की, \"काही शक्ती दोन अल्पसंख्यांक समुदायांमध्ये मतभेद उत्पन्न करू पाहात आहेत हे तर स्पष्ट आहे. पण मुस्लीम समुदायांना फायदा देणाऱ्या 80:20 गुणोत्तराचा पुर्नविचार करण्याची गरज आहे. आपल्याला मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांच्या पोटजातींच्या आर्थिक स्तराची समीक्षा करायला हवी.\" \n\nएर्नाकुलम-अंगामली आर्कडिओकेसच्या पाद्री परिषदेचे सचिव फादर कुरिआकोजे म्हणतात की, \"जेव्हा हे गुणोत्तर ठरवलं गेलं होतं तेव्हा मुसलमान खरंच मागासलेले होते. आता हा मुद्दा चर्चिला जातोय कारण निवडणुका आल्यात.\" \n\nबिशप थिओफिलोसे नमूद करतात का, \"मला नाही वाटत यूडीएफ सत्तेत आली तर ख्रिश्चन समुदायाच्या हक्कांवर गदा येईल. आपण हे विसरून चालणार नाही की यूडीएफचे सर्वोच्च नेते ओमान चंडी आहेत. हो, शैक्षणिक संस्थांना मिळणाऱ्या अनुदानात असमानता आहे. पण ख्रिश्चन आणि मुसलमानांमध्ये कोणतेही वाद नाहीत. आम्हाला आशा आहे की यूडीएफ या क्षेत्रात संतुलन राखेल.\" \n\nफादर कोनाट यांनीही म्हटलं की अशा प्रकारची कोणतीही भीती नाही. \n\nपण इंडियन यूनियन मुस्लीम लीगचे महासचिव पीके कुनहाल्लिकुट्टी तुष्टीकरणाच्या आरोपांचं खंडन करतात. \n\nते म्हणतात,..."} {"inputs":"... थोडं चालायचे आणि थांबून आधारासाठी एखाद्या टेबलचा कोपरा पकडायचे. सहा महिन्याच्या काळात ते 10 वर्षांनी म्हातारे झाले होते.\" \n\nबंकरच्या शेवटच्या दिवसात हिटलरने इव्हा ब्राऊनशी लग्न करायचं ठरवलं. 'द लाईफ अँड डेथ ऑफ अॅडोल्फ हिटलर' या पुस्तकात रॉबर्ट पेन लिहितात, \"प्रश्न होता की हे लग्न लावणार कोण? गोबेल्सला आठवलं की कोण्या वॉल्टर वॅगनर यांनी त्यांचं लग्न लावलं होतं. आता अडचण ही होती की त्यांना शोधायचं कुठे? त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर एका सैनिकाला पाठवलं. मोठ्या मुश्किलीने त्यांना हिटलरच्या बंकरमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सायनाईड कॅप्सुल विश्वासार्ह आहेत की नाहीत? हिटलरने असंही म्हटलं की त्यांच्या लाडक्या कुत्रीला त्या गोळ्या खायला घालून त्यांचं परिक्षण करा. टेस्ट केल्यानंतर हासेने हिटलरला रिपोर्ट दिला. परिक्षण यशस्वी ठरलं, ब्लाँडी काही सेकंदातच मेली.\" \n\n\"खुद्द हिटलरची हे दृश्य बघण्याची हिंमत झाली नाही. मेल्यानंतर ब्लाँडीला आणि तिच्या सहा पिल्लांना एका खोक्यात ठेवलं. हे खोकं चॅन्सलरी बागेत आणलं. तिची पिल्लं अजूनही आईच्या स्तनांना चिकटून होती. तेव्हा ओटे ग्वेंशेनी त्या पिल्लांना एकेक करून गोळ्या घातल्या आणि त्या खोक्याला बागेतच दफन केलं. \n\nदुपारी अडीच वाजता हिटलर आपलं शेवटचं जेवण करायला बसला. ओटो ग्वेंशेला आदेश मिळाला की 200 लीटर पेट्रोलचा बंदोबस्त करा. ते पेट्रोल कॅन्समध्ये भरून बंकरच्या बाहेरच्या दरवाजात ठेवा. \n\nहिटलरच चरित्र लिहिणारे इयान करशॉ लिहितात, \"ग्वेंशेने हिटलरचा शोफर एरिक कँपकाना फोन केला तेव्हा कँपका हसायला लागला. त्याला माहिती होतं की चँन्सलरीत पेट्रोलची किती मारामारी होती. तो म्हणाला, 'आता कोणाला हवंय 200 लिटर पेट्रोल?' तेव्हा ग्वेंशे म्हणाला, 'ही हसायची वेळ नाहीये.' कँपकाने मुश्किलीने 180 लिटर पेट्रोलचा बंदोबस्त केला.\" \n\nजेवण झाल्यानंतर हिटलर शेवटचं आपल्या साथीदारांना भेटायला आला. त्याने कोणाचाही चेहरा न पाहाता त्यांच्याशी हस्तांदोलन केलं. यावेळी त्याची पत्नी इव्हा ब्राऊनही त्याच्यासोबत होती. \n\nइव्हाने गडद निळ्या रंगाचा ड्रेस आणि मातकट रंगाचे इटालियन बुट घातले होते. तिच्या मनगटावर हिरेजडीत प्लॅटिनमचं घड्याळ होतं. मग ते दोघेही आपल्या खोलीत गेले. तेव्हाच एकदम गलका झाला. माग्दा गोबेल्स ओरडत आली की हिटलरने आत्महत्या करायला नको. तिचं म्हणणं होतं की जर तिला हिटलरशी बोलू दिलं तर ती त्याचं मन वळवू शकेल. \n\nकोणालाही भेटला नाही हिटलर\n\nगरहार्ड बोल्ट आपलं पुस्तक 'इन द शेल्टर विद हिटलर' मध्ये लिहितात, \"हिटलरचा अंगरक्षक ग्वेंशे सहा फुट दोन इंच उंच होता आणि एकदम गोरिलासारखा वाटायचा. माग्दा हिटलरला भेटायचा इतका आग्रह करत होती की ग्वेंशेने दरवाजा उघडायचा निर्णय घेतला. दरवाज्याला आतून कडी नव्हती. \n\nग्वेंशेने हिटलरला विचारलं, 'तुम्हाला माग्दाला भेटायला आवडेल'? हिटलर म्हणाला, 'मला कोणालाही भेटायचं नाही.' इव्हा तिथे दिसत नव्हती. कदाचित बाथरूममध्ये असावी, आतून पाण्याचा आवाज येत होता. यानंतर त्यांनी दार बंद करून घेतलं.\" \n\nरशियाचे सैनिक..."} {"inputs":"... दंड ठोठावला. \n\nगुलनाग यांचे पती भाजी विकण्याचं काम करतात. त्यांना डिटेन्शन सेंटरमध्ये बंदिस्त करण्यात आलं. गुलनार कसंबसं आपला उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे दंड भरण्यासाठी पैसे नव्हते. \n\nया वृत्तानुसार, दंड न भारल्यास पतीसोबत कँपमध्ये पाठवण्यात येईल, असा इशारा त्यांना देण्यात आला. \n\nचीनमध्ये उईघर मुस्लिमांना का कोंडल जात आहे?\n\nएपी वृत्तसंस्थेशी बोलताना गुलनार सांगतात, \"तुम्हाला मुलं होणं देवाच्या हातात असतं. लोकांना मुलांना जन्म देण्यापासून रोखणं चुकीचं आहे. एक माणूस म्हणून ते आम्हाला नष्ट करू ... उर्वरित लेख लिहा:","targets":", नसबंदी आणि आययुडी उपकरण शरीरात घालण्यासारखी कृत्यं केली जातात. पण चीनचे मूलनिवासी - हान चायनीज लोकांना याला सामोरे जावं लागत नाहीत. \n\nशिनजियांग प्रांतातील वीगर मुस्लिमांच्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्याची मोहीम ही एखाद्या नरसंहाराप्रमाणे असल्याचं जेंझ यांच्या रिपोर्टमध्ये दर्शवण्यात आलं आहे. \n\nते लिहितात, सध्या शिनजियांग प्रांतातील चीनची रणनितीवर संयुक्त राष्टाचे नरसंहार रोखण्याबाबतचे नियम लागू होतात. याचे सबळ पुरावे सध्या उपलब्ध आहेत.\n\nहेही नक्की वाचा \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... दडपणाखाली गिरिजादेवींनी आपल्या मुलीचं लग्न वयाच्या 11 वर्षीच लावून दिलं. यानंतर दीड वर्षातच कमलादेवींच्या पतीचा मृत्यू झाला आणि त्या बालविधवा झाल्या. कमलादेवींच्या आईने भले त्या काळच्या चालीरितींप्रमाणे आपल्या मुलीचं लग्न लहान वयातच लावून दिलं होतं, पण त्यांनी आपल्या बालविधवा मुलीचं मुंडन करायला, तिला पांढरी साडी नेसून वैधव्याचं आयुष्य जगण्यास भाग पाडायला नकार दिला. इतकंच नाही तर गिरिजादेवींनी आपल्या मुलीला शाळेत जाण्याचा रस्ताही खुला करून दिला. \n\nगिरिजादेवी पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडेंच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी सन 1926 मध्ये मद्रास प्रोव्हिन्शिअल लेजिस्लेचरची (आजच्या विधानसभा निवडणुकांच्या समकक्ष) निवडणूक लढवली. या निवडणुकीत पहिल्यांदाच महिलांना उमेदवार म्हणून उभं राहाण्याची संधी मिळत होती. \n\nलेखिका रिना नंदा आपल्या 'कमलादेवी चट्टोपाध्याय, अ बायोग्राफी' या पुस्तकात लिहितात की, 'या निवडणुकीची तयारी करायला कमलादेवींकडे फारच कमी वेळ शिल्लक होता. त्याची मतदार म्हणून नोंदणीही झाली नव्हती. या निवडणुकीची तयारी फारच घाईघाईत केली गेली. मार्गरेट कझिन्स यांनी महिला कार्यकर्त्यांचे गट बनवले आणि मोठ्या जोशात कमलादेवींचा प्रचार करायला सुरुवात केली.' \n\nअगदी शेवटच्या क्षणी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या कमलादेवींचा फार कमी मतांनी पराभव झाला. पण तरीही त्या निवडणूक लढवणारी भारतातली पहिली महिला ठरल्या. याच्या या कृतीमुळे भारतातल्या महिलांचा राजकारणात प्रवेश करण्याचा मार्ग सुकर झाला. \n\nपण कमलादेवींना मात्र कोणत्याही राजकीय पदाची कधीच अपेक्षा नव्हती. सन 1927-28 मध्ये त्या ऑल इंडिया काँग्रेसच्या सदस्य बनल्या. त्यांनी बालविवाह विरोधी कायदा, संमतीवयाचा कायदा आणि संस्थानांमध्ये होणारी आंदोलनं यावर काँग्रेसची धोरणं ठरवण्याबाबत महत्त्वाची भूमिका बजावली. \n\nस्वातंत्र्यानंतर त्यांनी कोणतंही राजकीय पद स्वीकारायला नकार दिला. तत्कालीन मद्रास प्रांताचे मुख्यमंत्री के कामराज यांची इच्छा होती की, कमलादेवींनी राज्यपाल बनावं. तसा प्रस्ताव त्यांनी नेहरूंसमोर मांडला. पण नेहरू म्हणाले की, तुम्ही कमलादेवींना विचारा, त्या हो म्हणाल्या तर मग प्रश्नच नाही. यावरून कामराज समजले की कमलादेवींना कोणतंही राजकीय पद नकोय. \n\nस्वातंत्र्यानंतर कमलादेवींनी आपलं लक्ष निर्वासितांच्या पुनर्वसनावर केंद्रीत केलं. सहकार चळवळीवर त्यांचा खूप विश्वास होता. त्यांनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनची स्थापना केली. कमलादेवींनी लोकसहभागातून निर्वासितांसाठी एक खास शहर वसवण्याचा प्लॅन नेहरूंसमोर ठेवला.\n\nसरकार या शहरासाठी कोणतंही आर्थिक सहाय्य करणार नाही या एका अटीवर जवाहरलाल नेहरूंनी हा प्लॅन स्वीकारला. कमलादेवींनी इंडियन को-ऑपरेटिव्ह युनियनच्या मार्फत भारत-पाकिस्तान फाळणीनंतर भारतात आलेल्या निर्वासितांचं दिल्लीजवळ पुर्नवसन केलं. आज ती जागा फरिदाबाद म्हणून ओळखली जाते. \n\n1950 नंतर कमलादेवींनी आपलं लक्ष भारतीय लोकपरंपरा आणि शास्त्रीय कलांना पुनर्जीवित करण्यावर केंद्रीत केलं. भारतातल्या..."} {"inputs":"... दबाव आणण्याचा प्रयत्न केला गेला, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं. हे असंच सुरू राहिलं तर राज्यातल्या कुठल्याच मुलीला न्याय मिळणार नाही.\"\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"संजय राठोडने केवळ राजीनामा द्यावा, हे ध्येय नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार नाही. एफआयआर, ऑडियो क्लीप आणि इतर सर्व पुरावे समोर असताना पोलीस कुणाच्या दबावाखाली आहेत? महिला सुरक्षेचा विषय राजकारणा पलिकडचा आहे.\"\n\nअन्यायकारक कारवाई - जितेंद्र महाराज \n\nसंजय राठोड यांच्यावर झालेली कारवाई अन्यायकारक आहे आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे ही कारवाई कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूप उशिराने राजीनामा घेतल्याने मुख्यमंत्र्यांचा सुसंस्कृतपणाचा बुरखा हा पूर्णपणे गळून पडला आहे. 18 दिवस पुरावे नष्ट करायचं काम झालं. याला जबाबदार कोण, हा प्रश्न आम्ही उद्याच्या अधिवेशनात विचारू. तात्काळ एफआयआर दाखल करून अरूण राठोड, संजय राठोड, मध्यरात्री 2 वाजता पूजाचा गर्भपात करणारे डॉक्टर या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांचे जबाब घेतले गेले पाहिजे. तोपर्यंत भाजप हे आंदोलन थांबवणार नाही.\"\n\nसंजय राठोड कोण आहेत? \n\nसंजय राठोड हे शिवसेनेच्या कोट्यातून विदर्भातील एकमेव कॅबिनेट मंत्री आहेत. राठोड यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस विधानसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. बंजारा समाजाचे नेतृत्व करणारे आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जातं.\n\nसंजय राठोड यांनी वयाच्या 21व्या वर्षी शिवशक्ती संघटनेतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. वयाच्या 27व्या वर्षी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. दारव्हा, दिग्रस, नेर या तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी त्यांनी केली.\n\nशिवसेना जिल्हाध्यक्ष असतांना आक्रमक शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती. यवतमाळातील जवाहरलाल दर्डा विमानतळाला 'संत गाडगे बाबा विमानतळ' हे नाव देण्यासाठी त्यांनी धावपट्टी खोदून मोठं आंदोलन केलं होतं. या आंदोलनानं राज्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.\n\nत्यानंतर त्यांनी यवतमाळच्या राजकारणात मजबूत पकड निर्माण केली. यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना त्यांनी थेट आव्हान दिलं.\n\nअगदी ग्रामपंचायतीपासून काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या दारव्हा मतदारसंघात संजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले.\n\n2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला.\n\nराठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्यापुढं होत. असं असतानाही तब्बल 60 हजार मताधिक्यांनी ते विजयी झाले. त्यामुळे राठोड यांची मंत्रीपदासाठी वर्णी लागली. सध्या संजय राठोड ठाकरे सरकारमध्ये वनमंत्री..."} {"inputs":"... दलित उजाळा देतात.\n\nया युद्धाच्या अनेक व्याख्या आहेत. काही लोक त्याला इंग्रजांचा विजय समजतात, तर काही त्याला पेशव्यांचा पराभव. पेशवे म्हणजे मराठा लोकांच्या साम्राज्याची पुढची आवृत्ती आहे, असं जे समजतात (जे खरं तर असं नाही आहे) त्यांना इंग्रजांकडून मराठ्यांचा पराभव दिसतो किंवा निदान तसं दाखवलं जातं.\n\nया युद्धाची एक दलित व्याख्या आहे आणि या व्याख्येशी सहमत लोक भीमा कोरेगावला लोकशाहीच्या प्रतिकाच्या रूपात बघतात. \n\nभीमा कोरेगावात होणाऱ्या या वार्षिक मेळाव्यामुळे जातीव्यवस्था मानणाऱ्या लोकांच्या गोटा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला तरी भाजपबरोबर जोडलेली त्यांची नाळ कधीच लपून राहिलेली नाही.\n\nजेव्हा जेव्हा भाजप दलितांच्या लक्ष्यावर आलं आहे किंवा भाजपमुळे दलितांचा आक्रोश झाला आहे, त्याची झळ संघापर्यंत पोहोचली आहे. हैद्राबादच्या सेंट्रल युनिव्हर्सिटीत संशोधन करणारा विद्यार्थी रोहित वेमुला यांच्या \"संस्थात्मक हत्ये\"मुळे संघालाही बरंच ऐकावं लागलं होतं . \n\nआंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन ही रोहित वेमुलाची संघटना आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संघाची विद्यार्थी संघटनेमधून सुरू झालेल्या संघर्षात भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांनी आपली भूमिका बजावली.\n\nकाही प्रश्न अनुत्तरित\n\nत्यानंतर गुजरातमधल्या उनामध्ये गोरक्षकांनी दलितांवर अत्याचार केले. त्यामुळे दलितांमध्ये संघाविरुद्धचा राग आणखी वाढला. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्येही दलितांनी बघितलं की संघ आणि भाजपचे नेते अत्याचार करणाऱ्यांबरोबर आहे.\n\nकेंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या वक्तव्यानंही दलिता भाजपपासून दुरावले गेले.\n\nदलितांना बढतीत आरक्षण देण्याबाबत भाजपच्या अक्षमतेमुळेही दलित नाराज आहेत. संपूर्ण बहुमताचं सरकार असल्यामुळे सरकार त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडू शकतात. पण त्यामुळे सवर्ण मतदार त्यांच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. \n\nदलित समुदायातून येणारे रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवून संघ आणि भाजपनं दलितांना थोडं खूश करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यामुळे दलितांच्या मूळ समस्या सुटले नाहीत.\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... दाखल करण्यात आलेला नाही. ते वेळोवेळी चौकशीला हजर झाले आहेत,\" असं राजकीय पत्रकार संजय मिसकीन सांगतात.\n\n\"श्वेतपत्रिका जेव्हा सादर करण्यात आली होती तेव्हा त्यात फक्त क्लीन चीट देण्यात आली. हा तर एक मुद्दा आहेच पण त्या व्यतिरिक्त श्वेतपत्रिकेमध्ये सिंचन विभागानं कसा खर्च केला, कशावर खर्च केला या गोष्टींचं विस्तृत विवरण दिलं आहे.\n\n \"नव्या सरकारनं चौकशी सुरू केल्यानंतरही त्यांनी चौकशीला हजर राहण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे त्यांना कोणत्या 'ग्राऊंडवर' अटक होऊ शकते,\" असा प्रश्न पत्रकार संजय मिसकीन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार्यक्रमात रावसाहेब दानवे यांच्या विधानावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. \"उजनी, कोयना सारख्या धरणांची उंची माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात वाढवली. जलसंधारणाची अनेक कामं केली आणि पाणी व शेती विषयावर मी व पवारसाहेबांनी सरकारमध्ये असताना महत्त्वपूर्ण कामं मार्गी लावली. त्यामुळेच पंतप्रधान मोदीसाहेबांनी बारामतीत येऊन आमच्या कामाचं कौतुक केलं होतं,\" असं अजित पवार यांनी म्हटल्याचं वृत्त सरकारनामानं दिलं आहे. \n\n\"माझ्यावरील सिंचन गैरव्यवहाराचे आरोप हे आता न्यायप्रविष्ट आहेत. असं असताना दानवे हे उलटसुलट वक्तव्यं करत आहेत. लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. लोकांचे लक्ष विचलित होण्यासाठी त्यांचा हा डाव आहे,\" असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. \n\n\"मीही पर्यावरणप्रेमी आहे. तोडलं जाणारं प्रत्येक झाड पाहून मला दुःख होतं. पण आपल्याला ताळमेळ साधायला हवा. लोक खाजगी वाहनांऐवजी मेट्रोचा वापर करू लागतील, तेव्हा कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी होईल,\" असं काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. \n\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मेट्रो 3 साठी झाडं तोडण्याचं समर्थन केलं आहे. मेट्रोमुळे रोजगार आणि विकासाला चालना मिळेल तसंच पर्यावरणाचं रक्षण होईल असं गडकर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणप्रेमींना वाटते. त्यामुळंच त्यांनी आरेमधल्या वृक्षतोडीला विरोध केला आहे. \n\nत्या विरोधाच्या आवाजात बॉलिवूडच्या सेलिब्रिटीजचा आवाजही मिसळताना दिसतो आहे. \n\nअभिनेत्री श्रद्धा कपूर गेल्या रविवारी आरे कॉलनीमध्ये झालेल्या निदर्शनांत सहभागी झाली होती. \"जवळपास तीन हजार झाडं तोडण्याचा निर्णय झाला आहे. आपणा सर्वांना एक ठोस भूमिका घ्यायला हवी की हे चालणार नाही. प्रत्येकानं या मोहिमेला पाठिंबा द्यायला हवा. प्रदूषणाचा त्रास आपण आणखी वाढवून चालणार नाही,\" अशी प्रतिक्रिया श्रद्धानं दिली आहे. \n\nज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांनीही आरे कॉलनीतल्या वृक्षतोडीला विरोध केला आहे. \"2700 झाडं तोडणं आणि इतक्या वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासात घुसखोरी करणं ही शोकांतिका ठरेल. माझा सक्त विरोध आहे आणि मी सरकारला कळकळीची विनंती करते की याकडे लक्ष द्या आणि जंगल वाचवा,\" असं त्या ट्विटरवर म्हणतात. \n\nकाँग्रेसकडून खासदारकीची निवडणूक लढवणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाकडे लक्ष वेधलं आणि आरेचं जंगल वाचवणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. \n\nअभिनेत्री दिया मिर्झाही सातत्यानं ट्विटरवरून आरे कॉलनीतील वृक्षतोडीला विरोध करते आहे. \n\n\"आम्ही मेट्रोच्या विरोधात नाही. जरूर बांधा. पण माणसांना जगण्यासाठी उपयुक्त अशा निसर्गाचं नुकसान करून नाही. कारशेडसाठी पर्याय आहेत. थोडा वेळ लागेल. पण योग्य गोष्ट निवडा. आरेच्या जंगलाची कत्तल थांबवा,\" असं दियानं म्हटलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... दाव्यानुसार झाडं लावली का याच्या चौकशीची मागणी केली. माजी वनमंत्र्यांनी स्वतःच्या अंगावर हे का ओढवून घेतायेत. हे कळत नाही. पण चौकशी झाल्यानंतर त्यात काही निष्पन्न झालं तर निश्चितपणे त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही उच्च न्यायालयात जाऊ.\"\n\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माध्यमांशी बोलताना महाविकास आघाडीवर युती सरकारच्या कामाबाबत शंका घेण्यापेक्षा स्वतः कामं करण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, 'आम्ही आमच्या कामाची मोठी रेषा ओढली असून ती पुसण्याऐवजी आमच्यापेक्षा मोठी रेषा ओढण्याचा प्रयत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळे ही चौकशी कितपत पारदर्शक होईल याबाबतही शंका वाटते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... दिला. तरी स्वतः मुरुगन पहिल्या मोकळेपणाने आणि निर्भयपणे पुन्हा लिहू शकतील का, असा प्रश्नही पडू नये इतकी दहशत त्यांच्या पुस्तकावर हल्ला करणारऱ्यांनी निर्माण केली आहे. \n\nत्यांच्या प्रच्छन्न निंदानालस्तीबरोबर त्यांच्यावर सामाजिक बहिष्काराचं शस्त्र उगारून त्यांना त्यांच्या पत्नीसह शहर सोडायला भाग पाडण्यासाठी हिंदुत्ववादी संघटनांनी सारी ताकद पणाला लावली होती. त्यांचा गुन्हा एवढाच होता की त्यांनी आपल्या मथोरुबगान या कादंबरीत एक निपुत्रिक शेतकरी स्त्री अपत्यप्राप्तीसाठी शंकराच्या वार्षिक उत्सवातल्या स... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेल्या हिट लिस्टमध्ये मावजो यांचं नाव असल्याचं उघड झालंय. \n\nदेव, देश, धर्म, जात यांच्या रक्षणासाठी हिंसक होणाऱ्या लोकांच्या संख्येत आणि हिंसक घटनांत वाढच होते आहे. हे सर्व लोक कोण आहेत? त्यांना साहित्यातलं कळतं का? वसंत गुर्जर यांच्यावर गांधीबदनामीचा ठपका ठेवणाऱ्या लोकांना कविता कळली होती का? खरं तर हा प्रश्नच फजूल आहे. कादंबरी आवडली नाही तर वाचू नका, असं कोर्ट म्हणतं पण मुळात ती वाचलेलीच नसते नीट, हे कोर्टाच्या ध्यानातच येत नाही. कवितेतला लक्षणार्थ खुद्द कोर्टालाही कळलेला नसतो. तरीही हे लोक साहित्याच्या-कलेच्या प्रांतात लुडबूड करणं हा आपला हक्क समजतात. \n\nअशावेळी सरकार, मग ते कोणाचंही असो, लुडबूड करणाऱ्या, धुडगूस घालणाऱ्या लोकांच्या बाजूने असतं, लेखक-कवी-कलावंतांच्या बाजूने नसतं. पोलीस खातंही सरकारचंच असतं. त्यामुळे तेही पक्षपाती असतं. अन्यथा वसंत गुर्जर यांना, त्यांनी माफी मागितली नाही तर डांबर फासून त्यांची गाढवावरून धिंड काढू, अशी जाहीर धमकी देण्याची हिंमत दाखवणाऱ्यांना पोलिसांनी प्रथम अटक केली असती. पण ते मोकाट आहेत. असे लोक मोकाटच असतात कारण सत्तेचं त्यांना उघड अभय असतं किंवा छुपा पाठिंबा तरी असतो वा सत्ताधाऱ्यांची हतबलता तरी असते. \n\nकारण लेखक निरुपद्रवी असतो आणि जमावाकडे उपद्रव मूल्य असतं. किमान मतमूल्य तर असतंच असतं. ते प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या घटनेची बेमुरव्वतपणे धज्जी उडवतात आणि सरकार घटनेचे गोडवे गात त्यांना पाठीशी घालतं.\n\nअडण्यांचा आत्मविश्वास\n\nजेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरच्या हल्ल्याचा प्रश्न येतो, तेव्हा केंद्रीय मंत्र्यांपासून ते अनुपम खेरसारख्या कलावंतांपर्यंत सगळे तो धुडकावून लावत प्रतिप्रश्न करतात, 'देशाच्या पंतप्रधानांवर तुम्ही टीका करू शकता, तुम्हाला आणखी कसलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य पाहिजे?' जणू देशाच्या पंतप्रधानांवर टीका करता येणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची परमावधी. ही मंडळी यातून एकप्रकारे लेखन आणि मतस्वातंत्र्याची आपली व्याख्या स्पष्ट करतात आणि मर्यादाही. \n\nअभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे प्रत्येक माणसाला आपल्या मनातल्या गोष्टी, आपले विचार निःसंकोचपणे लिहिण्याची, उच्चारण्याची मुभा असणं आणि हा अधिकार इतरांनी त्याचा आदर राखून मान्य करणं. इतरांच्या मनच्या गोष्टी दडपून आपलीच 'मन की बात' दामटत राहणं नव्हे.\n\nआणि होय, एका अर्थाने देशातलं अभिव्यक्ती..."} {"inputs":"... दिलीप वळसे-पाटील\n\nयावेळी हंगामी अध्यक्ष वळसे-पाटलांनी आमदारांना आठवण करून दिली की थेट प्रक्षेपण लोक टीव्हीवर पाहत आहेत.\n\nया गदारोळातच मुख्यमंत्री ठाकरेंनी नव्या मंत्र्यांची ओळख करून दिली. \n\nदुपारी 2 वाजता: बहुमत चाचणीला सुरुवात\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारची बहुमत चाचणी विधानसभेत सुरू झाली आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या काही मिनिटातच महाविकास आघाडीवर हल्ला चढवला. \"विधानसभेचं कामकाज नियमानुसार चालत नाहीये. हे अधिवेशनच नियमबाह्य आहे,\" असं ते म्हणाले.\n\nदेवेंद्र फडणवीस विधानसभेत बोल... उर्वरित लेख लिहा:","targets":"काळी 11.42: नाना पटोले यांनी भरला विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज\n\nमहाविकास आघाडीतर्फे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठीचा उमेदवारी अर्ज भरला आहे.\n\nनाना पटोले यांनी अर्ज दाखल केला\n\nनाना पटोले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून काम करत राहतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला. \"नाना पटोले शेतकरी नेते आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे पुढचे अध्यक्ष असतील. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून ते त्यांचं काम करत राहतील.\"\n\nसकाळी 11.00: नवाब मलिक - 119 आमदार कुठे आहेत, भाजपनं दाखवावं \n\n\"चंद्रकांत पाटील शपथविधीवर आक्षेप घेत आहे. भाजपला हे कळायला हवं की देशभरात भाजपनं सुरू केलेल्या पायंड्यानं ही प्रक्रिया सुरू आहे. आज उद्धव ठाकरे सरकारचा विश्वासदर्शक ठराव सादर होत आहे. भाजपनं आमचं आव्हान स्वीकारलं पाहिजे. मतविभाजन करून 119 आमदार कुठे आहेत, हे भाजपनं दाखवून द्यावं,\" असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलं आहे. \n\n\"भाजप सोडून सगळे अपक्ष आणि भाजपमधील अनेक आमदार सत्ता न आल्यामुळे चलबिचल झाले आहेत. भाजपमधील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार स्वगृही परतण्यासाठी तयार आहे. पण, आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाही. नाहीतर भाजप रिकामा होईल. आमच्याजवळ 170 आमदार आहेत, मतविभाजन झाल्यास हा आकडा वाढू शकतो,\" असंही ते म्हणाले. \n\nसकाळी 10.40: भाजपचे विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार किसन कथोरे\n\nमुरबाडचे आमदार किसन कथोरे हे भाजपकडून विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी उमेदवार असतील, अशी घोषणा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केली.\n\n\"नवीन सरकारनं शपथविधी घेतल्यापासून विधिमंडळाचे सर्व नियम धाब्यावर बसण्यास सुरुवात केलीय,\" अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर केली. \"हंगामी अध्यक्ष राज्यपालांनी नियुक्त केल्यानंतर, नियमानं नवीन अध्यक्ष निवडून येईपर्यंत, हंगामी अध्यक्ष तेच राहतात, असं नियम सांगतो. मात्र तरीही नवीन सरकारनं हंगामी अध्यक्ष बदलण्याचा आग्रह केला. त्यानुसार दिलीप वळसे पाटील हे हंगामी अध्यक्ष झाले. हे झालं कारण हंगामी अध्यक्षाला अध्यक्षपदाचे सर्व अधिकार असतात.\"\n\nनियमाप्रमाणे काम करा, अन्यथा आमचा विरोधी पक्ष नियमाबाहेर तुम्हाला काम करू देणार नाही, असंही पाटील म्हणाले.\n\n\"महिनाभर आमदारांना कोंडून ठेवलं, त्यांचे..."} {"inputs":"... दिवसांपूर्वीच दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलिगी जमातच्या कार्यक्रमादरम्यान हजारो लोक एकत्र आले होते, त्यापैकी अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचंही समोर आलं. \n\nत्यानंतर काही माध्यमांमधून तसंच सोशल मीडियावरून भारतात कोरोनाच्या संसर्गासाठी मुस्लिम समुदायाला जबाबदार ठरवलं जाऊ लागलं. अनेक ठिकाणी मुसलमानांसोबत भेदभाव झाल्याच्या तक्रारीही होऊ लागल्या. \n\nदिल्लीमधील मुसलमानांसाठीची संस्था इंडियन मुस्लिम्स फॉर इंडिया फर्स्टच्या मौलवी आणि इमामांच्या मार्गदर्शनाखाली या गाइडलाइन्स तयार केल्या गेल्या आहेत. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"भारताचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरैशी म्हणतात, \"केवळ मशिदीत जाण्यापासून अडवलं जातंय, असा विचार मुसलमानांनी करू नये. लॉकडाऊनच्या दरम्यान मंदिर, गुरुद्वारे आणि चर्चमध्येही जाण्यावर निर्बंध आहेत.\"\n\n\"रमजानच्या तरावीहमध्ये (रोजा सोडतानाचा महत्तवाचा नमाज) मशिदीमध्ये जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गाइडलाइन्सनुसार मुसलमानांनी लॉकडाऊनचं पालन करावं आणि मशिदीमध्ये जाऊ नये.\"\n\nपण सामान्य मुसलमान गाइडलाइन्स पाळतील?\n\nजफर महमूद सांगतात, \"लॉकडाऊनच्या काळात त्रास होणार नाही. तसंही लॉकडाऊन तीन आठवड्यांपासून लागू आहे. लोकांना आता याची सवय झालीये. तो लोकांच्या आणि देशाच्या फायद्यासाठीच आहे. रमजानसोबतच लॉकडाऊन सुरू झाला असता तर त्रास झाला असता.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... दिसत होतो. त्यामुळे मग सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला.\n\n\"याचा परिणाम असा झाला की, एप्रिलच्या सुरुवातीला कोरोनाचा एक रुग्ण असलेल्या औरंगाबादमध्ये आता कोरोनाबाधितांची संख्या एक हजाराजवळ पोहोचलीय.\"\n\n'नागरिकांचं सहकार्य मिळाल्यास कठोर अंमलबजावणी'\n\nप्रशासनाच्या विभागांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडिले फेटाळून लावतात. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"लॉकडाऊनची अंमलबजावणी योग्य रीतीनं होण्यासाठी नागरिकांचं सहकार्य अपेक्षित आहे. प्रत्येकाला आपापली जबाबदारी समजली पाहिजे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा.)"} {"inputs":"... दिसतं. सासू-सून यांच्यातली भांडणं तर घरापासून टीव्हीपर्यंत दिसतात. \n\nज्येष्ठ पत्रकार मृणाल पांडे स्त्रिला एकमेकींच्या शत्रू म्हणून बघण्याच्या दृष्टिकोनालाच विरोध करतात. \n\nत्या म्हणतात, \"स्त्रीच स्त्रिची शत्रू असल्याचा फार जुना समज आहे. वास्तवात मतभेद पुरुषांमध्येदेखील असतात. स्त्रियांमधल्या मतभेदांना रंगवून दाखवलं जातं. सासू-सून भांडत असेल तर ते रंगवलं जातं. वडील आणि मुलात कधीच भांडण होत नाहीत का? लोकशाहीत सर्वांनाच आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे.\"\n\n\"दुसरी बाब म्हणजे आपला समाज एक भांड्यासारख... उर्वरित लेख लिहा:","targets":"भाषा वापरली आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे. \n\nतृप्ती देसाई सांगतात, \"महिलांना समान अधिकार देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. त्यामुळे धर्माचे स्वयंघोषित ठेकेदार धर्माच्या नावावर स्त्रियांना भडकवतात. स्त्रिया मंदिर प्रवेश करायला जातील किंवा आपल्या अधिकारांसाठी लढा देतील तेव्हा हे ठेकेदार इतर महिलांनाच पुढे करतील. स्त्रिया स्वतःहून विरोध करायला समोर येत नाहीत तर त्यांना आणलं जातं.\"\n\n\"अंधश्रद्धेच्या नावाखाली त्यांच्या मनात भीती निर्माण केली जाते. उदाहरणार्थ तुम्ही धर्माविरोधात स्त्रियांची साथ दिली तर तुमच्यामागे साडेसाती लागेल. गावावर संकट येईल. यामुळे त्या घाबरतात आणि विरोध करायला लागतात.\"\n\nतृप्ती देसाई यांनी बीबीसीला सांगितलं की 17 ऑक्टोबरला शबरीमाला मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर त्या स्वतःदेखील इतर महिलांसोबत मंदिर प्रवेश करतील. मात्र त्यांनी अजून तारीख निश्चित केलेली नाही.\n\nमोहिमेला कमकुवत करण्याचे प्रयत्न\n\nमात्र असं करण्यामागचा हेतू काय असतो आणि स्त्रियाच विरोध करत असतील, तर त्याचा काय परिणाम होतो?\n\nयावर तृप्ती देसाई म्हणतात, \"महिलांनीच विरोध केला तर 'स्त्रियांच्या हिताच्या मुद्द्यावर स्त्रियाच विरोध का करत आहेत', असा प्रश्न लोकांच्या मनात उपस्थित होतो. यामुळे आंदोलन कमकुवत होत जातं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा विरोध करणाऱ्यांचा उद्देश महिलांसाठी आलेल्या सकारात्मक निर्णयाला नकारात्मक करणं हा असतो.\"\n\nतर कमला भसीन म्हणतात की, \"पारंपरिक विचारसरणीमुळे स्त्रिया सुरक्षेच्या मुद्द्यावरदेखील एकत्र येऊ शकत नाहीत. छोटे कपडे का घातले, वेळेत घरी का नाही आलीस, असे प्रश्न स्त्रीच विचारते.\" \n\nएक समूह म्हणून स्त्रियांनी एकत्र येऊ न शकणं, हे यामागचं सर्वात मोठं कारण असल्याचं भसीन यांना वाटतं. \n\nजात, धर्म आणि नात्यांमध्ये विखुरली स्त्री\n\nकमला भसीन म्हणतात, \"स्त्रिया कधीच एक गट म्हणून एकत्र येऊ शकल्या नाही. स्त्री होण्याआधी ती जात, धर्म, गरीब-श्रीमंत अशा गटात विभागली जाते. त्यांच्यावर इतर मुद्दे प्रभावी ठरतात. आम्ही कुटुंबातही विभागलेलो असतो. कुटुंबाप्रती निष्ठेपुढे स्त्रीप्रती तिची निष्ठा कमी पडते. हे खूपच गुंतागुंतीचं आहे.\"\n\n\"उदाहरणार्थ एखाद्या स्त्रिला कसली भीती किंवा गरज असेल तर तिचं कुटुंबच समोर येतं. बाहेरची स्त्री येत नाही. स्वयंसेवी संस्थादेखील इतक्या मजबूत..."} {"inputs":"... दुजोरा दिला आहे, तर त्याबाबतीत आम्ही राजकारण करतो, असा होता नाही. हॅकर बोलल्यानंतर त्यांच्या भागातील लोकांच्या मनात आहे की, याबाबत चौकशी व्हावी.\" \n\n\"मुंडेंच्या नावानं राजकारण करायचं, मतं मागायची आम्हाला काही गरज नाहीये. हॅकरच्या बोलण्यामुळे लोकांच्या मनामध्ये जी शंका आहे तिला आणखी वाव मिळाला आहे, विरोधक असताना एखादा विषय समोर आला तर त्याबाबतीत बोललं पाहिजे,\" असं त्यांनी पुढे सांगितलं.\n\nलोकांच्या मनातली शंका आणि हॅकरच्या माध्यमातून या शंकेला दुजोरा मिळाला आहे, म्हणून पक्षाचे नेते त्याबाबतीत बोलल... उर्वरित लेख लिहा:","targets":"र या अपघातात त्यांच्या ड्रायव्हर किंवा पीएला कोणतीही इजा झाली नाही. त्यामुळेत लोकांच्या मनात त्यांच्या अपघाताबद्दल संशय निर्माण झाला. आता ईव्हीएम हॅकिंगचा मुंडे यांच्या मृत्यूशी संबंध जोडला गेल्यामुळे त्यासंबंधीच्या चर्चांना नवीन अँगल मिळाला आहे.\"\n\nज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी गोपीनाथ मुंडेचा अपघात हा अनपेक्षित असल्यानं त्याबद्दल संशय निर्माण झाल्याचं म्हटलं. \n\nकेसरी यांनी सांगितलं, \" 2014 च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर गोपीनाथ मुंडे हे केंद्रात मंत्री होणार का, असा प्रश्न उपस्थित होत होता. कारण काही महिन्यांतच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार होत्या आणि मुंडे हे मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. पण त्याचवेळी दिल्लीत अशी चर्चा होती, की मोदींना गोपीनाथ मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान द्यायचे नव्हते. मात्र नितीन गडकरी यांनी मुंडेंच्या नावासाठी आग्रह धरला. मुंडेंचा मंत्रीमंडळात समावेश न झाल्यास महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल असं गडकरींचं म्हणणं होतं. अशा परिस्थितीत गोपीनाथ मुंडेंचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. आणि मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात चालले होते. तिथे त्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र मुंबईला जाण्यासाठी निघाले असतानाच मुंडे यांचा अपघाती मृत्यू झाला. ही अतिशय अनपेक्षित अशी घटना होती.\" \n\nकाही प्रश्न अजूनही अनुत्तरित \n\nव्यंकटेश केसरी यांनी म्हटलं, \"शवविच्छेदन अहवालामध्ये मुंडे यांच्या मृत्यूचं कारण रक्तस्त्राव असं सांगितलं असलं तरी, भाजपला लोकांच्या मनातील संशय दूर होईल अशा रितीने हे कारण आजतागायत पटवून देण्यात आलं नाही. त्यामुळेच मुंडेंच्या मृत्यूबद्दल आजही संशय निर्माण होत आहे. आता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचा संबंध ईव्हीएमशी जोडला गेला आहे. त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा मृत्यू हा अपघाचीच होता, हे लोकांना पटवून देणं हे भाजपसमोरचं आव्हान आहे.\"\n\nगोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूमुळे संशय निर्माण झाला असल्याचं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही मान्य केलं. मात्र त्यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी झाल्यानंतर सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याचंही उपाध्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. \n\n\"गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर अतिशय संघर्ष केला होता आणि यशाच्या एका टप्प्यावर ते पोहोचले होते. आणि अशावेळी त्यांचा..."} {"inputs":"... देउस्कर दांपत्यानं बीबीसी मराठीला दिली. पहिल्या टप्प्यात जुलै महिन्यात 47 विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली. 25 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर 27 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. एक महिन्यानंतर हैदराबाद येथील भोंगीर टेकडीवर अत्यंत कठीण अशा रॉक क्लायंबिंगसाठी पाठवण्यात आलं. या टप्प्यात 22 जणांमध्ये स्पर्धा होती. \n\nचौथ्या टप्प्यात 21 विद्यार्थ्यांना हिमालयाचा अंदाज येण्यासाठी दार्जिलिंग येथील Himalayan Mountaineering Institute (HMI) या संस्थेत गिर्यारोहणाला पाठवण्यात आलं जेणेकरून त्यांना हिमालयाचा अंद... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोठं आव्हान नव्हतं. या मुलामुलींचा आहार हे सगळ्यात मोठं आव्हान होतं. कारण त्यांना सकस आहार मिळत नाही. प्रशिक्षणाच्या पहिल्या काही दिवसांतच ते आमच्या लक्षात आलं होतं,\" अविनाश देऊस्कर सांगत होते. \n\nचंद्रपूरच्या शालेय मुलामुलींनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर सर केलं.\n\nज्या मुलांची प्रशिक्षणासाठी निवड झाली त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही सुकामेवा पाहिला नव्हता. त्यांना रोज दूध, मांस अशा गोष्टी परवडत नाहीत. \n\n\"पण मुलांनी ज्या प्रकारे हे स्वीकारलं ते खरोखर आश्चर्यकारक होतं. ते आपापलं शिकले आणि आपल्या बुद्धीला जे पटेल त्याच्या आधारावर त्यांनी हे यश मिळवलं. भल्याभल्या गिर्यारोहकांनाही जे जमत नाही ते यांनी करून दाखवलं आहे. संघभावना हे या मुलांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य \" बिमल नेगी सांगतात.\n\nहातातोंडाशी आलेला घास\n\nयाच गटात इंदू कन्नके ही मुलगी होती. या मोहिमेत तिला अशा वळणावरून परत यावं लागलं जिथून शिखर अगदी हाकेच्या अंतरावर होतं. \"आम्ही शिखरापासून फक्त 1348 मी दूर होतो.\" \n\nआंध्र प्रदेशचा एक गिर्यारोहकसुद्धा याच मोहिमेवर होता. पण तो आजारी पडला. इंदूने त्याचा जीव वाचवण्यात मदत केली. त्यामुळे त्या गिर्यारोहकाचा जीव वाचवल्याचं तरी समाधान आहे, असं ती म्हणाली. इंदूबरोबर आशय आत्राम, शुभम पेन्डोर, आकाश मडावी यांनासुद्धा आजारपणामुळे ही मोहीम पूर्ण करता आली नाही. \n\nमनीषाच्या मते मोहिमेचा शेवटचा टप्पा निर्णायक असतो. शेवटच्या टप्प्यावर असताना तिला एका गिर्यारोहकाचा मृतदेह दिसला. मात्र अशा परिस्थितीतही तिने मोहीम सुरूच ठेवली आणि अशक्यप्राय असं यश मिळवलं आहे. \n\nमनिषा धुर्वे\n\nआंध्रप्रदेशची 13 वर्षीय प्रेरणा एव्हरेस्ट सर करणारी सगळ्यात लहान मुलगी होती. तीच या मोहिमेचं खरं प्रेरणास्थान होतं. \n\nमनीषासारखंच परमेश आळेला सुद्धा वाटेत एक मृतदेह दिसला. \"एका चुकीच्या पावलामुळे तुमचा जीव जाऊ शकतो. दगडात अडकलेले मृतदेह पाहून आम्ही हादरून गेलो होतो. एका मृतदेहावरचं घड्याळ तसंच होतं.\" \n\nविकास सोयमचाही हा प्रवास अनेक अर्थाने उल्लेखनीय होता. त्यानी 21000 फूट अंतर दोनदा पार केलं. वाटेत त्याचा मित्र आजारी पडला. त्यामुळे तो मित्राला घेऊन बेस कँप वर आला. आणखी दोन तीन तास वाट पाहिली असती तर तो मित्र गेला असता अशी भीती विकासला वाटली. \n\nलहानपणापासून शेळ्या चरण्याची सवय असलेल्या कवीदासला गिर्यारोहण हे तुलनेने सोपं वाटतं. त्याला अनेकदा श्वास..."} {"inputs":"... देऊ शकत नाही, असं दुसऱ्या बँकेवाले म्हणतात,\" धनाजी त्यांची व्यथा मांडतात.\n\n\"सरकारनं पीकाला चांगला भाव द्यायला पाहिजे. पीकाला भाव द्या म्हणून आम्ही लय खेपा मोर्चे काढले पण सरकार त्यालाही तयार नाही,\" शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कर्जमाफी हाच उपाय आहे का, असं विचारल्यावर धनाजी सांगतात.\n\n'बँक म्हणते...कर्जमाफीसाठी पात्र नाही'\n\nसाटंब्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी कुठपर्यंत आली, हे जाणून घेण्यासाठी आम्ही हिंगोलीच्या बँक ऑफ बडोदा शाखेशी संपर्क केला.\n\n\"साटंबा गावातल्या 13 जणांपैकी 4 जणांचं कर्ज अगोदरच माफ झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"यालयाकडून आली होती. त्यामुळे तुम्ही त्यांच्याशी बोला.\"\n\nमनकर्णाबाई तपासे आणि कैलास तपासे यांचं घर.\n\nयानंतर आम्ही हिंगोलीचे जिल्हा उपनिंबधक सुधीर मेत्रेवार यांच्याशी संपर्क केला. \n\n\"आम्हाला महाऑनलाईननं 100 लोकांच्या नावांची यादी पाठवली होती. त्यातल्या 20 ते 25 जणांचा सत्कार करा, असं आम्हाला सांगितलं होतं. मग आम्ही हिंगोलीतल्या 21 शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात सत्कार केला.\"\n\n\"या 21 पैकी 13 लोकांची नावं ग्रीन लिस्ट मध्ये आली आहेत. बाकी 8 पैकी कोणाचंही नाव ग्रीन लिस्टमध्ये नाही. या राहिलेल्या 8 शेतकऱ्यांची सरकारनं पुन्हा माहिती मागितली आहे. त्यावर सध्या प्रक्रिया सुरू आहे,\" साटंबा आणि इतर गावातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मेत्रेवार सांगतात. \n\nतुमचा सात बारा आज कोरा होतोय, असं मुख्यमंत्र्यांची सही असलेलं प्रमाणपत्र मनकर्णाबाई कैलास तपासे यांना निमंत्रण पत्रिकेसोबत मिळालं आहे.\n\nसाटंब्यातील मनकर्णाबाई कैलास तपासे आणि धनाजी घ्यार हे शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र नाही, असं बँक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे, असं असेल तर कर्जमाफीचं प्रमाणपत्र त्यांना कसं काय देण्यात आलं, असं विचारल्यावर मेत्रेवार सांगतात, \"कर्जमाफीसाठी एखाद्याला पात्र करणं अथवा न करणं हे आमच्या हातात नाही. ते महाऑनलाईन करत असतं. कुणीही मॅन्युअली हे काम करत नाही. आम्हाला महाऑनलाईनकडून यादी आली आणि आम्ही शेतकऱ्यांचा सत्कार केला.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... देतात.\n\n\"अगदी मानवी व्यवहार करण्यापेक्षा फक्त डोळे मिचकवता येणं आणि इतर काही गोष्टी करता येणं हेच रोबोसाठी भरपूर असल्याचं आमच्यापैकी अनेकांचं मत आहे.\" \n\nअनकॅनी व्हॅली म्हणजे काय? \n\nजेव्हा आपण रोबो पाहतो आणि त्यात आपल्याला सजीव व्यक्तीप्रमाणे साधर्म्य दिसत नाही तेव्हा आपल्यात मनात एक वेगळीच भावना निर्माण होते त्या भावनेला अनकॅली व्हॅली म्हणतात. \n\n\"अनकॅनी व्हॅली सारखी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला हवी कारण यामुळे अनेक गोष्टींची शक्यता निर्माण होते ज्या गोष्टींची पूर्तता... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने हे रोबोटस माणसासारखं वागायला शिकू शकतात आणि कोणत्या परिस्थितीत काय प्रतिक्रिया द्यायची, हे त्यांना समजू शकतं. \n\nटोयोटा रिसर्च इन्स्टिट्यूटच्या सोबत इंट्यूशन रोबोटिक्स एका अशा प्रकल्पावर काम करत आहे ज्यामध्ये कारसाठी एक डिजीटल सोबती बनवला जाईल. लोकांना कारमध्ये सुरक्षित ठेवणं, हे त्याचं उद्दिष्टं असेल. \n\nमानवी मेंदूची नक्कल करणं कठीण\n\nब्लॅक मिररच्या नुकत्याच आलेल्या एका भागामध्ये मायले सायरस एका अशा पॉप सिंगरच्या भूमिकेत आहे जिने तिची सगळी ओळख एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स सिस्टीममध्ये डाऊनलोड केलेली आहे. म्हणजे त्यानुसार 'अॅश्ली टू' नावाची एक लहान रोबोट बाहुली बनवता येईल. \n\nतज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की या गोष्टी फक्त कल्पनेतच होऊ शकतात. \n\nडॉ. सिमन्स म्हणतात, \"मी म्हणीन की आपला मेंदू आणि आपलं व्यक्तिमत्त्वं एखाद्या रोबोमध्ये डाऊनलोड करणं कोणाही माणसाला शक्य नाही. माणसाच्या मेंदूची नक्कल करण्यापासून आपण अजून खूप दूर आहोत.\"\n\nपण डॉ. गोअर्टजेल एका गोष्टीवर भर देतात ते म्हणजे जेव्हा १९२०च्या दशकामध्ये निकोला टेस्लांनी रोबोटस विचार केला होता तेव्हा देखील त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता. पण आतामात्र तीच गोष्ट सर्वांसमोर आहे. \n\n\"अनेकदा गोष्टी माणसांच्या कल्पनांच्या पलिकडच्या असतात.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... देताना किंवा पाठिंबा देताना दिसून येतात. \n\nकुमार विश्वास यांनी अरविंद केजरीवाल यांच्या राज्यसभा तिकीट वाटपावर आश्चर्य व्यक्त केलं आहे.\n\nआजवर राज्यसभेवरच्या या जागा काँग्रेस आणि भाजपच नाही तर इतर अनेक पक्षांनी पैसेवाल्या उमेदवारांना दिल्या आहेत.\n\nत्यांच्यामुळेच आज राज्यसभेतली परिस्थिती एखाद्या आखाड्यासारखी झाली आहे, जिथं पैसेवाले, दलाल आणि निवडणुकीत हारलेले नेते खेळतात.\n\nमग याच जुन्या-जाणत्या पक्षांनी आपच्या निर्णयावरून आगपाखड करणं, म्हणजे याला 'चोर तर चोर वर शिरजोर' असंच म्हणावं लागेल.\n\nजातीचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... दोन्ही आघाड्यांवर जेमिमाने ठसा उमटवला आहे. जेमिमा उत्तम गाते आणि सुरेख गिटारही वाजवते. सोशल मीडियावरही जेमिमाची इनिंग्ज जोरदार सुरू असते.\n\nशफाली वर्मा\n\nतडाखेबंद बॅटिंग करणाऱ्या शफाली वर्माने काही दिवसांपूर्वीच सचिन तेंडुलकरबरोबरचा फोटो शेअर केला होता. \n\n\"तुमच्यामुळे क्रिकेट खेळू लागले, माझं अख्खं कुटुंब तुमचं चाहता आहे. आज तुम्हाला भेटण्याची संधी मिळाली. माझं स्वप्न साकार झालं\" ,असं शफालीने लिहिलं होतं. \n\n15व्या वर्षी पदार्पण करत टीम इंडियाची सगळ्यांत यंग प्लेयर ठरण्याचा मान शफालीने मिळवला. आंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"िने सिद्ध केलं आहे. \n\nशिखा पांडे\n\nटीम इंडियाची अनुभवी फास्ट बॉलर. ऑस्ट्रेलियातील पिचेस तिच्यासाठी अत्यंत पोषक आहेत. बॉलिंग युनिटचं नेतृत्व करताना शिखाचा अनुभव युवा खेळाडूंसाठी महत्त्वाचा आहे.\n\n2018मध्ये शिखाला टीम इंडियातून वगळण्यात आलं तेव्हा तिचं करिअर संपलं असा अनेकांचा होरा होता मात्र तिने जिद्दीने पुनरागमन केलं. शिखा भारतीय हवाई दलात स्क्वॉड्रन लीडर पदावर कार्यरत आहे. टीम इंडियाच्या भरारीतही शिखाचं स्थान महत्त्वाचं असेल.\n\nवेदा कृष्णमूर्ती\n\nटोलेजंग फटकेबाजी ही वेदाची ओळख आहे. क्रिकेटच्या बरोबरीने वेदा कराटेत ब्लॅक बेल्ट चॅम्पियन आहे. \n\nवेदाची फिल्डिंग टीम इंडियासाठी कळीची ठरू शकते. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या बिग बॅश स्पर्धेत खेळल्याने ऑस्ट्रेलियातील पिचेस वेदासाठी नवीन नाहीत. \n\nहरलीन कौर\n\nट्वेन्टी-20 हा वेगवान फॉरमॅट आहे. कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्याचं कसब असलेले खेळाडू या फॉरमॅटसाठी साजेसे ठरतात.\n\nहरलीन कौर देओलकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मर्यादित असला तरी तिची आक्रमक बॅटिंग शैली या फॉरमॅटसाठी अचूक आहे. बॅटिंगच्या बरोबरीने स्पिन बॉलिंगही करत असल्याने संघाला संतुलनही मिळवून देऊ शकते. \n\nपूनम यादव\n\nट्वेन्टी-२० क्रिकेट खेळण्याचा भरपूर अनुभव ही पूनमसाठी जमेची बाजू आहे. मूळची आग्र्याची असणाऱ्या पूनमची स्पिन बॉलिंग जगभरातल्या बॅट्समनसाठी डोकेदुखी आहे. \n\nविकेट्स पटकावणं आणि रन्स रोखणं अशा दोन्ही जबाबदाऱ्या पूनम समर्थपणे पेलते. सातत्यपूर्ण प्रदर्शनाकरता पूनमला अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. बीसीसीआयनेदेखील सर्वोत्कृष्ट खेळाडू पुरस्काराने तिला गेल्या वर्षी सन्मानित केलं.\n\nराधा यादव\n\nपरिस्थितीशी संघर्ष करत राधाने मेहनतीने नाव कमावलं आहे. मूळच्या उत्तर प्रदेशातील जौनपूरची असणारी राधा मुंबईत कांदिवली भागात राहते. \n\nछोटं घर, मोठं कुटुंब असूनही राधाने क्रिकेटची आवड जोपासली. राधाच्या वडिलांचं भाजीविक्रीचं छोटंसं दुकान आहे. \n\nमहिला क्रिकेट खेळलं जातं हे काही वर्षांपूर्वी राधाला ठाऊकही नव्हतं. प्रशिक्षक प्रफुल्ल नाईक यांनी राधातली गुणवत्ता हेरली. \n\nमुंबईत वयोगट स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यानंतर राधाने बडोद्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. राधाची ट्वेन्टी-२० प्रकारात सातत्याने चांगली बॉलिंग केली आहे. \n\nअरूंधती रेड्डी\n\nराहुल द्रविडची चाहती असणाऱ्या अरूंधतीची बॉलिंग टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे. सुरुवातीला..."} {"inputs":"... द्या, पण माणिकटोलात माझाच उमेदवार उभा राहील.\" \n\nत्या काळात त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळालं खरं, पण पक्षात त्यांचं महत्त्व कमी कमी होतं चाललं होतं. पश्चिम बंगाल काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची लढाई सुरू झाली होती. \n\nपश्चिम बंगालमधले आणखी एक मोठे नेते सोमेन मित्रा यांचं नाव आघाडीवर होतं. \n\nपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रं आपल्या हातात यावी अशी ममता बँनर्जींची मनोमन इच्छा होती. त्याकाळात ममता बँनर्जी आणि काँग्रेसचं वार्तांकन करणारे कोलकात्यातले जेष्ठ पत्रकार आशिष घोष म्हणतात, \"ममतांनी आप... उर्वरित लेख लिहा:","targets":"य भवितव्य निश्चित करणारी निवडणूक पार पडली. \n\n\"1992 ची पश्चिम बंगाल प्रदेश काँग्रेसची निवडणूक इथेच झाली. सोमेन मित्रा आणि ममता बँनर्जी आमनेसामने उभे ठाकले होते. याची माध्यमांत खूप चर्चा होती कारण अनेक वर्षांनंतर अशी प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक होत होती. सोमेन मित्रांनी पक्षाची संघटनात्मक बांधणी केली होती, त्यांचा अभ्यास पक्का होता. तर दुसऱ्या बाजूला ममतांनी भावनिक हाक दिली. काँग्रेस CPI(M) च्या हातातलं बाहुलं झालं आहे असं म्हणता त्या निवडणुकीत उतरल्या होत्या,\" घोष सांगतात. \n\nहे मतदान गुप्त पद्धतीने झालं होतं. चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत ममता बँनर्जी हरल्या. \n\nआशिष घोष या घडामोडींवर लक्ष ठेवून होते. त्यांच्या मते ममता बॅनर्जींना काँग्रेसमधल्या आपल्या भवितव्याची चुणूक या निवडणुकीत दिसली. \"यानंतर काँग्रेसचं राजकारण ममता आणि सोमेन मित्रा यांच्या अवतीभोवतीच फिरलं. महाराष्ट्र निवासातली ती निवडणूक ममतांच्याच नाही, पश्चिम बंगालच्या राजकारणातला टर्निंग पॉईंट ठरली. आम्हाला सगळ्यांना दिसलं की ममता CPI (M) ला मात देण्यासाठी स्वतःचा पक्ष काढणार.\"\n\nघोष अधोरिखित करतात की महाराष्ट्र निवासातल्या त्या दिवशी ममता पक्षापेक्षा मोठ्या होताना दिसल्या. त्या काँग्रेसचा मार्ग सोडणार हे जवळजवळ निश्चित झालं होतं. \"ते फक्त कधी होणार याची वाट पहायची होती.\"\n\nतृणमूलच्या दिशेने \n\nत्या दिवशी कोलकत्याच्या महाराष्ट्र निवासात ममता बॅनर्जींचा विजय झाला असता तर कदाचित पश्चिम बंगालचं आजचं चित्र वेगळं असतं. ममता बॅनर्जी काँग्रेसमध्येच राहिल्या असत्या. त्यांनी काँग्रेसला डाव्यांच्या विरोधात विजयही मिळवून दिला असता. पण नियतीच्या मनात वेगळंच काही होतं. \n\nआपल्या पराभवानंतर ममता बॅनर्जी नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळातही अस्वस्थ होता असं शुतापा पॉल लिहितात. \n\n\"पश्चिम बंगालमधले सत्ताधारी डावे आणि विरोधी पक्षांच्या सततच्या हिंसक संघर्षामुळे पंतप्रधान नरसिंह रावांनी ज्योती बसूंचं सरकार बरखास्त करावं अशी ममतांची इच्छा होती. पण नरसिंह रावांसाठी सरकार बरखास्त करण्याचा पर्यायच नव्हता,\" शुतापा आपल्या 'दीदी - द अनटोल्ड ममता बँनर्जी' या पुस्तकात लिहितात. \n\n25 नोव्हेंबर 1992 ला पश्चिम बंगाल युथ काँग्रेसच्या अध्यक्ष या नात्याने त्यांनी कलकत्याच्या (आताचं कोलकाता) ब्रिगेड परेड ग्राऊंडमध्ये भलीमोठी सभा आयोजित केली. या रॅलीत त्यांनी CPI(M) ची 'मृत्यूघंटा वाजवण्याचं'..."} {"inputs":"... द्यायचा प्रयत्न केला.\"\n\nत्यांनी कोल्हापूरच्या एका नामांकित वर्कशॉपमध्ये त्याला दाखल केलं. तिथं तो पक्ष्यांची घरटी बनवणं, मुर्ती बनवणं, अशी कामं करू लागला.\n\n\"मात्र त्याला व्यावसायिक काही तरी शिक्षण हवं, या हेतूने आम्ही त्याला इथे सर्व्हिस सेंटरला आणलं होतं, जेणेकरून तो स्वतःच्या पायावर उभा राहील. त्याची ग्रास्पिंग पॉवर चांगली असल्यानं तो पटकन शिकेल, असा अंदाज माझा आहे,\" ते सांगतात. \n\nसुतार यांनी पालकांची मनं वळवली. पण अशा मुलांच्या गॅरेजमध्ये गिऱ्हाईक येणार कोण? कारण एखाद्या मुलानं गाडी पाडली अथ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आखावी, असे ते सांगतात. \n\nते म्हणाले की, \"मला सरकारला एक मुद्दा असा सांगावासा वाटतोय की कोणताही व्यवसाय सुरू करताना त्याचा परवाना काढावा लागतो. त्या परवान्यामध्ये जर असं नमूद केलं की, प्रत्येकानं एक मतिमंद अथवा अपंग मुलाला रोजगार दिला तर या मुलांच्या रोजगाराचा प्रश्न पूर्णपणे सुटून जाईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... द्यावं लागत नव्हतं. \n\nनवा युरोप\n\nपण ही अनुकूल परिस्थिती अखेरपर्यंत कायम राहिली नाही.\n\nसाम्यवादी रशियाचा पाडाव झाल्यानंतर पूर्व युरोपातील बहुतांश देश युरोपियन महासंघाचे सदस्य झाले. पण स्थलांतरितांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावेळी वेगळा होता.\n\nकाही देशातील नागरिक यापूर्वी अडथळ्यांमागे अडकले होते आणि आता इतरांना बाहेर ठेवण्याचा प्रयत्न ते करत होते.\n\nयुरोपियन महासंघातील नागरिकांना एकमेकांच्या देशात फिरणं सोपं होतं, असं असूनही महासंघातील देशांनी आपल्या सीमा मजबूत करण्यावर भर दिला. अभेद्य युरोप धोरण असं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा.\n\nसंपूर्ण युरोपात उजव्या विचारांच्या पक्षांनी स्थलांतर आणि स्थलांतरितांना विरोध लावून धरत आपापले पक्ष वाढवले. अनेक प्रमुख पक्षांनी याबाबतची आपली धोरणं बदलली.\n\n2008 मध्ये आलेल्या मंदीनंतर अजूनही युरोपची अर्थव्यवस्था झगडत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आलेला वेगवान विकास आणि कमी बेरोजगारी हा आता भूतकाळ आहे. \n\nकोणत्या देशाने किती स्थलांतरितांना स्वीकारावं, यावरुन युरोपियन महासंघांमध्ये वेगवेगळे मतप्रवाह पाहायला मिळाले. \n\nपरिस्थिती बदलली\n\nस्थलांतरितांना प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी घालण्यात आलेले निर्बंध हटवले तरी 2017 च्या जानेवारी महिन्यात फक्त 7 हजार स्थलांतरितांनी प्रवेश केला.\n\nशीतयुद्धाच्या दरम्यान साम्यवादी पूर्व युरोपातून होणाऱ्या स्थलांतरितांना पाठिंबा देणारे मानवतावादी या दशकात मौन बाळगून आहेत. परिस्थिती अधिक कठिण असल्या तरी त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आहे. \n\n2015 मध्ये सिरीयामधून 33 टक्के स्थलांतरित आले. तर अफगाणिस्तानातून 15 टक्के आणि 6 टक्के स्थलांतरित इराकमधून आले. या देशांमधल्या गृहयुद्ध आणि अंतर्गत अराजकामुळे इथे शेकडो नागरिकांचा बळी गेला आहे. \n\nपण पूर्व युरोपीय स्थलांतरितांसाठी होती तशी आपुलकी या देशांतील नागरिकांना दाखवण्यात आली नाही. म्हणजे, स्थलांतरित कोण आहे, याचासुद्धा विचार त्यांनी केला. \n\nहंगेरीतील इतिहासकार गुस्ताव केकस्केस सांगतात, शीतयुद्धाच्या संदर्भात स्थलांतरितांचा मुद्दा एका प्रोपोगंडाप्रमाणे वापरण्यात आला. सोव्हिएत संघ सोडलेला प्रत्येक नागरिक पाश्चिमात्यांचं प्रभुत्व व्यक्त करत होते. \n\nते प्रामुख्याने ख्रिश्चन युरोपियन होते. तरूण, सुशिक्षित आणि विशेषतः साम्यवाद विरोधी होते. म्हणजेच ते जात असलेल्या देशांच्या विचारांशी ते जोडलेले होते. \n\nपण सध्याचे स्थलांतरित मुख्यत्वे संमिश्र स्वरूपाचे आहेत. अशिक्षित किंवा व्यावसायिक, शहरी किंवा ग्रामीण, सिरीयन, इराकी, अफगाण, युवा किंवा वयोवृद्ध आहेत. हे सगळेच एका वेगळ्या विश्वातून आहेत. मागचं सगळं सोडून आलेले युद्धग्रस्त आहेत. ते जात असलेल्या देशांतील बहुसंख्याक नागरिकांपेक्षा त्यांचा धर्म आणि वंश वेगळा आहे. त्यामुळे उजव्या विचारांच्या पक्षांसाठी ते अस्वीकारणीय आहेत. \n\nबहुदा, त्यामुळेच युरोपियन महासंघ त्यांना स्वीकारत नाही, किंवा राजकीय दृष्टिकोनातून त्यांना मोठ्या संख्येने ते स्वीकारू शकत नाहीत. \n\nत्यांच्या सीमेपलीकडेच तुर्कस्थान हा देश जगातला..."} {"inputs":"... द्रमुक पक्षाची सर्वांत मजबूत शाखा म्हणून युवा शाखेचं नाव घेतलं जाऊ लागलं. \n\nतामिळनाडूच्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसंच गावागावात पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. येथील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शाखेचे सदस्य निवडून आले. \n\nकठोर मेहनत आणि लोकांमध्ये मिसळून काम करण्याच्या पद्धतीमुळे स्टॅलिन यांनी हे यश प्राप्त केल्याचं मानलं जातं. \n\nआता युवा शाखेचं स्वतंत्र कार्यालय उघडण्याची मागणी होऊ लागली. पण जर यांनी पक्षनिधी म्हणून 10 लाख रुपये जमवले तर त्यांना अनबगम नामक एक इमारत देण्यात येईल, असं... उर्वरित लेख लिहा:","targets":"नियुक्त करण्यात आलं. त्यांनी आपले अधिकारी स्वतः निवडून योग्य प्रकारे काम केलं. \n\nदरम्यान, पक्षाची प्रतिमा नकारात्मक बनत चालली होती. पण स्टॅलिन यांचं काम चांगलं असल्याचं मानलं गेलं. \n\nत्यानंतर एम. के. स्टॅलिन यांना पक्षाच्या कोषाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलं. तसंच त्यांना उपमुख्यमंत्रिपदही देण्यात आलं. \n\nसलग पराभव\n\n2011च्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकचा पराभव झाला. त्यानंतर 2014 ला त्यांना लोकसभा निवडणुकीतही पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर 2016 च्या विधानसभा निवडणुकीलाही त्यांना पराभवाचंच तोंड पाहावं लागलं. \n\nदुसरीकडे, एम. करुणानिधी आरोग्याच्या समस्येमुळे राजकारणातून निवृत्त झाले. त्यावेळी. एम. के. स्टॅलिन यांना द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलं. पक्षाची कमान स्टॅलिन हेच सांभाळतील, असं करुणानिधींनी सांगितलं. \n\nजानेवारी 2013 मध्ये एका पत्रकार परिषदेत करूणानिधींना याचे संकेत दिले. मी स्टॅलिनला माझा उत्तराधिकारी घोषित केलं, तर त्यामध्ये चुकीचं काय आहे? असा प्रश्न करुणानिधी यांनी त्यावेळी विचारला होता. \n\n2016 मध्येही एका मुलाखतीत करुणानिधी यांनी याचाच पुनरुच्चार केला होता. 2018 मध्ये करुणानिधी यांचं निधन झाल्यानंतर पक्षाची सूत्र स्टॅलिन यांच्या हातात गेली आहेत. \n\nत्यांच्या नेतृत्वाखालीच 2019 ची लोकसभा निवडणूक लढवण्यात आली. यामध्ये 39 पैकी 37 ठिकाणी पक्षाने विजय मिळवला. \n\nस्टॅलिन यांच्यावर घराणेशाहीचे आरोप\n\nकरुणानिधी यांनी स्टॅलिन यांनाच उत्तराधिकारी नेमण्याचे प्रयत्न सुरू केल्याच्या आरोपाखाली पक्षाचं एकदा विभाजनही झालं होतं. 1993 मध्ये वायको यांनी द्रमुकबाहेर पडत नव्या पक्षाची स्थापना केली. \n\nMGR यांनीही करूणानिधींची साथ सोडून अशाच प्रकारे अण्णाद्रमुक पक्ष स्थापन केला होता. ही पक्षातील सर्वांत मोठी फूट होती.\n\nस्टॅलिन यांची ताकद वाढत गेली तसंच कुटुंबातून त्यांना विरोध होऊ लागला. \n\n2014 मध्ये करुणानिधी यांनी स्टॅलिन उत्तराधिकारी असण्याबाबत घोषणा केल्यानंतर मोठा मुलगा अळगिरी यांनी त्याला विरोध दर्शवला होता. त्यावेळी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. \n\n1970 आणि 1980 च्या दशकात स्टॅलिन यांच्या कामावर बरीच टीका झाली. पण त्यांनी प्रचंड मेहनतीने त्या टीकेला दूर केलं.\n\nआता 2021 ची विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ही निवडणूक स्टॅलिन यांचं भवितव्य ठरवणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी..."} {"inputs":"... नजर टाकली तर महिलांविषयीचे लेखन आहे त्याचप्रमाणे महिलांनी केलेलं लिखाण आहे.\n\nइथं करंज्यातला मोदक ही लक्ष्मीबाई टिळकांची कविता आहे. तसंच श्रीमती माणकबाई कोठारे यांनी महिलांना सुखी होण्याचा मंत्र दिला आहे. कुटुंब व्यवस्था कशी असावी आणि त्यात महिलेने इतर सदस्यांना कसं सांभाळून घ्यावं हा त्याचा विषय आहे. \n\nमाणकबाईंनी लेखाची सुरुवातच माझ्या भगिनींनो अशी केली आहे. म्हणजे हा लेख महिलेने महिलांसाठी लिहिलेला आहे. महिलांच्या एकीचं महत्त्व त्यांनी पटवून दिले आहे. \n\nपूर्वकालीन भारतीय समाजात स्त्री वर्गाची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"द्धे हे शब्द समजावून सांगता येणं कठीण आहे. \n\nअंकातील भाषा अगम्य आहे, असं अजिबात नाही. पण, अलिकडच्या मराठीपेक्षा निश्चित वेगळी आहे. हल्ली इंग्रजी शब्द सर्रास वापरण्याची आपली सवय इथं मारक ठरते. लेखकांचा कल मराठी प्रतिशब्द तयार करण्याकडे आणि तो रुढ करण्याकडे होता. \n\n5) तेव्हाच्या किमती\n\nआपले आजी, आजोबा आपल्याला नेहमी सांगायचे, आमच्या काळात स्वस्ताई होती. अमुक गोष्ट आण्याला मिळायची. \n\nत्या 'आण्याचा' उल्लेख तुम्हाला या अंकात दिसेल. कारण, या दिवाळी अंकाची किंमत एक रुपया आहे. तो पोस्टाने हवा असेल तर तुम्हाला दहा आणे जास्तीचे द्यावे लागतील, टपाल खर्च म्हणून. अलिकडे दिवाळी अंकांची किंमत किमान साठ रुपये तरी आहे. \n\nतेव्हाच्या किंमती\n\n207 पानी भरगच्च मजकूर असलेल्या या अंकाची किंमत मात्र एक रुपया. अर्थात 1909चा तो काळ. \n\nतेव्हाच्या कादंबऱ्यांच्या जाहिराती इथं खच्चून आहेत. या कादंबऱ्याही एक किंवा फारतर दोन रुपयांत उपलब्ध होत्या. \n\nगंमत म्हणजे 1947मध्ये भारत देश स्वतंत्र झाला तेव्हा एका डॉलरचं रुपयांमध्ये मूल्यही एक रुपया इतकंच होतं.\n\n6) कविता\n\nकविता आणि कादंबऱ्यांच्या प्रकाशनावरुन जेव्हा माहिती घेतली तेव्हा एक मजेशीर गोष्ट लक्षात आली. \n\nवर्तमानपत्रं आणि तारा याच काय त्या प्रचलित गोष्टी असे ते दिवस होते. कादंबऱ्या घेऊन वाचणार कोण? त्यामुळे कमी किंमतीत वाचनासाठी भरपूर सारा मजकूर असावा, त्यात बहुविध विषय असावेत यासाठी दिवाळी अंकाची कल्पना निघाली. \n\nत्यामुळे साहित्य छापून आणायचं असेल तर लेखक, साहित्यिकांकडे दिवाळी अंक हेच पहिलं आणि सोपं साधन होतं. \n\nत्यामुळे कित्येक कवी आणि लेखकांनी आपलं साहित्य दिवाळी अंकात पहिल्यांदा प्रकाशित केलं आहे. सिनेमा जसा ब्लॉकबस्टर व्हावा आणि रातोरात स्टारपण यावं, तसे हे लेखक प्रकाशझोतात आलेले आहेत. \n\nमनोरंजनाच्या पहिल्या अंकातलं उदाहरण आहे प्रसिद्ध निर्सगकवी, ज्यांना आपण बालकवी म्हणून ओळखतो, त्या त्र्यंबक बापूजी ठोंबरेंचं. आनंदी आनंद गडे ही कविता पहिल्यांदा इथं प्रकाशित झालीय. लक्ष्मीबाई टिळक यांना लग्नानंतर ना. वा. टिळक यांनी शिकवलं. \n\nपुढे त्यांना साहित्याचा नाद लागला. त्यांची प्रसिद्ध कविता करंजीतला मोदक ही इथंच प्रकाशित झाली. लक्ष्मीबाईंनी याची नोंद त्यांच्या आत्मचरित्रातही केली आहे. \n\nचुंबी चुंबी बालका\n\nकरुनी विविध कौतुका\n\nवत्सलता ह्यदयांतलि\n\nमुद्रांकित होऊ भली\n\nअशीही एक लहान बाळावरची कविता..."} {"inputs":"... नटराजन सुन्नपणे उभ्या होत्या. काही दिवसांनी एका ठिकाणी मुलाखत देताना त्यांनी सांगितलं, \"पोलिस भांबावून गेले होते. मी सगळे मृतदेह पाहात होते. मला यामध्ये राजीव दिसू नयेत असं वाटत होतं. प्रथम माझी नजर प्रदीप गुप्तांवर पडली. त्यांच्या गुडघ्याजवळ जमिनीवर एका बाजूला तोंड केलेलं डोकं पडलं होतं. माझ्या तोंडून तेव्हा शब्द निघाले, ओह माय गॉड.... धिस लुक्स लाईक राजीव.\"\n\nलोटोचे बूट आणि गुचीचं घड्याळ ओळखलं अन्...\n\nतिथे उभ्या नीना गोपाल पुढे चालू लागल्या. त्या जिथे राजीव उभे होते त्या जागेवर जाऊन पोहोचल्या.... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचा धीर जॉर्ज यांना झाला नाही. 10 वाजून 50 मिनिटांनी पुन्हा एकदा घरातल्या टेलिफोनची रिंग वाजली. \n\n'इज ही अलाइव्ह?'\n\nरशीद किडवई सोनिया यांच्या चरित्रात लिहिताना म्हणतात, \"फोन चेन्नईहून आला होता आणि यावेळी फोन करणाऱ्याला काहीही करून जॉर्ज किंवा मॅडमशी बोलायचं होतं. त्यानं सांगितलं की तो गुप्तहेर खात्याचा माणूस आहे. काळजीत पडलेल्या जॉर्ज यांनी विचारलं की, राजीव कसे आहेत? फोनवरचा माणूस पाच सेकंद शांत राहिला. पण, जॉर्ज यांना ही पाच सेकंद मोठ्या काळाप्रमाणे वाटली. जॉर्ज यांनी कातर आवाजात पण काहीसं ओरडूनच विचारलं की, तुम्ही राजीव कसे हे सांगत का नाही? फोन करणाऱ्यानं सांगितलं की, ते आता या जगात नाहीत आणि फोन बंद झाल्याचा आवाज आला.\"\n\nजॉर्ज 'मॅडम, मॅडम...' म्हणून ओरडत घरात पळाले. सोनिया नाईट गाऊनमध्येच बाहेर आल्या. त्यांना जाणीव झाली होती की, गंभीर काहीतरी घडलं आहे. कारण एरवी शांत राहणारे जॉर्ज यांनी यापूर्वी असा ओरडा कधीच केला नव्हता. \n\nजॉर्ज यांच्या तोंडून अजिबात आवाज फुटत नव्हता. तरी, सगळा धीर एकवटत जॉर्ज घाबरलेल्या आवाजात म्हणाले, \"मॅडम चेन्नईमध्ये एक मोठा बाँबस्फोट झाला आहे.\"\n\nसोनियांनी जॉर्ज यांच्या डोळ्यांत बघत पटकन विचारलं, \"इज ही अलाइव्ह?\" मात्र, जॉर्ज गप्प राहिले. जॉर्ज यांच्या गप्प बसण्यातून सोनियांना सारं काही कळलं. \n\nसोनियांच्या आक्रोशानं 10 जनपथ हळहळलं\n\nरशीद पुढे सांगतात, \"यानंतर सोनियांनी स्वतःवरचं नियंत्रण गमावलं. 10, जनपथच्या त्या भिंतींनी सोनियांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या करुण किंकाळ्या प्रथमच ऐकल्या. सोनिया खूप जोरात रडत होत्या. बाहेर गेस्ट रूममध्ये हळूहळू येणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना त्यांचा आवाज स्पष्टपणे ऐकू येत होता. तिकडे सर्वप्रथम राज्यसभेतले खासदार मीम अफजल पोहोचले होते. त्यांनी मला सांगितलं की, सोनियांचा रडण्याचा आवाज बाहेर ऐकू येत होता. तेवढ्यात सोनियांना अस्थम्याचा जोरात झटका आला आणि त्या जवळपास बेशुद्धच झाल्या. प्रियांका त्यांचं औषध शोधत होत्या. पण, त्यांना औषध मिळालंच नाही. प्रियांका सोनियांना शांत करण्याचं प्रयत्न करत होत्या. पण, सोनियांवर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.\"\n\nया प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीआरपीएफचे महानिरीक्षक डॉक्टर डी. आर. कार्तिकेयन यांच्या नेतृत्वाखाली एका विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली. काही महिन्यांतच एलटीटीईच्या सात सदस्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली...."} {"inputs":"... नये अशीच मोदी सरकारची इच्छा असेल.\n\nअमेरिकेची व्यापारी तूट भारतासोबतच्या व्यापारातून कमी होईल असा भारताचा प्रयत्न असेल. तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे जीएसपीच्या कक्षेतून वगळण्यात आल्याने व्यापारी वाटाघाटींमध्ये भारताचा सूर मवाळ असेल. कर विषयक धोरणांमुळे गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि भारतातला तणाव वाढलेला आहे. आपण आकारत असलेले कर अवाजवी नसल्याचं भारताचं म्हणणं आहे. \n\nभारतीय अर्थव्यवस्थेची मंदगतीने होणारी वाटचाल\n\nभारताची अर्थव्यवस्था काहीशी संकटात असतानाच ट्रम्प भारताला झटके देत आहेत. भारताचा जी... उर्वरित लेख लिहा:","targets":"तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की आता निवडणुका संपल्यामुळे मोदींनी काही ठोस पावलं उचलायला हवीत. तर दुसरीकडे ट्रंप आता निवडणुकांना सामोरं जाणार आहेत. आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांपैकी किती पूर्ण झाली याचा हिशोब त्यांना त्यांच्या मतदारांना द्यावा लागेल. \n\nजीएसपीबाबत पुनर्विचार\n\nजीएसपी स्कीममधल्या विविध देशांच्या पात्रतेबाबत एप्रिल 2018मध्येच अमेरिकेच्या व्यापार विभागाने पाहणी सुरू केली होती. भारताला मिळणारा जीएसपीचा फायदा रद्द करण्याचा निर्णय याच पाहणीचा परिणाम आहे.\n\nअमेरिकन डेअरी आणि चिकित्सा उपकरणांसाठीची बाजारपेठ या पाहणीतले महत्त्वाचे मुद्दे होते. पुढले 10 महिने दोन्ही देशांनी मिळून व्यापारी करारावर बोलणी करण्याचा प्रयत्न केला. \n\nयाशिवाय उत्पादनासाठीचे स्थानिक नियम, किमतीवरचं नियंत्रण, डेटा लोकलायझेशनसाठीचे नियम आणि ई-कॉमर्ससाठीच्या परकीय गुंतवणीसाठीच्या नियमांमध्ये झालेले बदल हे मुद्देदेखील नंतर यात सामील झाले. \n\nव्यापार वाढूनही जीएसपीतून वगळलं\n\nपण गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी अमेरिका - भारत व्यापारात वाढ झाली असल्याच्या तथ्याकडे मात्र यादरम्यान दुर्लक्ष करण्यात आलं.\n\nडिसेंबर 2017 ते नोव्हेंबर 2018 दरम्यान भारतातून अमेरिकेकडे करण्यात येणाऱ्या निर्यातीत 16.7% वाढ झाली. तर याच कालावधीत अमेरिकेतून भारतात करण्यात येणाऱ्या निर्यातीचं प्रमाण 27 टक्क्यांनी वाढलं. \n\nदोन्ही देशांमधला व्यापार वाढत असताना जीएसपी रद्द केल्याने या व्यापारावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. \n\n1990च्या दशकानंतर अमेरिका आणि भारताच्या संबंधांमधील तणाव वाढत गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि भारताचे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर दोन्ही देशांच्या राष्ट्र प्रमुखांनी एकमेकांना भागीदार मानलं. \n\nमोदी-ट्रंपमध्ये तणाव का आहे?\n\nपण तरीही भारताला अमेरिकेशी जवळीक साधायला वेळ लागला कारण भारत आणि रशियामध्ये गेली अनेक वर्षं डावपेचात्मक भागीदारी आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यामुळे आता पुन्हा एकदा भारत - अमेरिका संबंधांमधला तणाव वाढलेला आहे. \n\nएचबी-1 व्हिसा आणि मेटल्स टॅरिफच्या बाबतीत ट्रंप यांनी यापूर्वीच भारताला झटका दिलेला आहे. अमेरिका आणि भारताच्या मैत्रीबाबत असं म्हटलं जातं की अमेरिका ही अशी एक शक्ती आहे ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे आणि कदाचित म्हणूनच भारत या मैत्रीबाबत साशंक असतो. \n\nभारताला 'जीएसपी स्कीम' (जनरल सिस्टीम..."} {"inputs":"... नवीन कथा निर्माण करण्याची ही संधी होती, पण त्याचा डीएनए कुठेतरी वास्तवात असणं गरजेचं होतं. वाईट लोक थायलंडचे आहेत आणि चांगले लोक मलेशियाचे आहेत, असली काही कथा आम्हाला सांगायची नव्हती. त्यामुळे हे आता अशा रितीने अवतरलं आहे.\"\n\nओपन युनिव्हर्सिटी, मलेशिया इथले सहायक प्राध्यापक डेव्हिड लिम बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"आग्नेय आशियाई अस्मिता म्हणजे काय, या प्रश्नावर अजून आग्नेय आशियाई लोकांमध्येच वादचर्चा सुरू आहे\"\n\nया प्रदेशाचा इतिहास वासाहतिक असल्यामुळेदेखील प्रत्येक देशाच्या सांस्कृतिक दृष्टिकोनांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"चित्रण परिपूर्ण नाही, पण तरी एक पाऊल पुढे पडलेलं आहे,\" असं एकाने ट्विटरवर लिहिलं होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... नव्हतं. \n\nकोव्हिड-19 पॉझिटिव्ह टीबी रुग्णांची सद्यस्थिती\n\nकोरोनाची लागण झालेले टीबी रुग्ण- 58\n\nमृत्यू- 10\n\nउपचार घेत असलेले रुग्ण - 14 \n\nडिस्चार्ज झालेले रुग्ण- 34 \n\nटीबी रुग्णांना कोरोना होत नाही का? \n\nटीबी रुग्णांना कोरोना न होण्यामागची कारणं काय. हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\n\nयाबाबत डॉ. ओस्वाल म्हणतात, \"माझ्यामते टीबी रुग्णाचं शरीर कोरोना व्हायसरला शिरकाव करू देत नाही. टीबी रुग्णाच्या शरीरात अशी कोणत्या प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती तयार होते. ज्यामुळे कोरोना व्हायरस शरीरात शिरकाव करू... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिणाम होतोय. हे तपासण्यासाठी संशोधन सुरू करण्यात आलं आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात यावर क्लिनिकल ट्रायल सुरू आहे. कोव्हिडग्रस्त रुग्णांना बीसीजीची लस देऊन त्याचा काय परिणाम होतोय. याची तपासणी केली जात आहे.\" \n\n\"बीसीजी लसीचा कोरोनाबाधितांवर होणारा परिणाम तपासण्याचं क्लिनिकल ट्रायल इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केलं जात आहे. बीसीजी लसीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे याचा कोव्हिड रुग्णांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला जात आहे,\" असं डॉ. राजेश देशमुख पुढे म्हणाले. \n\nबीजीसी लसीबाबत WHOचे म्हणणे काय?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, \"बीसीजी लस कोरोना व्हायरसपासून संरक्षण देते याबाबत असूनही कोणता ठोस पुरावा मिळालेला नाही. बीसीजी लसीबाबत क्लिनिकल ट्रायल सुरू आहेत. त्याचे परिणाम तपासले जात आहेत. ठोस पुरावा नसल्यामुळे कोव्हिडपासून संरक्षणासाठी बीसीजी लसीचा वापर करू नये. टीबीचा प्रतिबंधक उपाय म्हणून बीसीजी लसीचा वापर करावा.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... नागरिकता विधेयक\n\nसध्या पूर्व भारतात मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. विशेषतः नागरिकता कायद्यामुळे आसाम खदखदत आहे. आसाममध्ये आसाम गण परिषदेनं याच मुद्द्यावर भाजपची साथ सोडली आहे. इतकंच नाही तर आसाम प्रदेश भाजपमध्येही नागरिकता कायद्यावरून दोन गट पडले आहेत. \n\nप्रसिद्ध संगीतकार, गायक आणि चित्रपटनिर्माते भूपेन हजारिकांना ईशान्य भारताचा आवाज म्हणून ओळखलं जायचं. आसाममध्ये आजही त्यांचा सन्मान केला जातो. त्यामुळेच 2004 साली भाजपमध्ये सहभागी झालेल्या हजारिका यांना भारतरत्न देऊन भाजपनं नागरिकता कायद्यामुळे नि... उर्वरित लेख लिहा:","targets":"नासाठी पात्र आहेत का, हा व्यापक चर्चेचा मुद्दा आहे. मात्र यापूर्वीही अशा व्यक्तिंना भारतरत्न देण्यात आला आहे, ज्यावर वाद होऊ शकतो. \n\nअशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना योग्यता असूनही या सन्मानापासून वंचित ठेवण्यात आलं आहे. यावर्षी ज्यांना भारतरत्न देण्यात आला, त्यांच्याबद्दल कोणताही वाद नाही. \n\nमात्र यानिमित्तानं एक वाक्य प्रकर्षानं आठवलं...सन्मान अशा व्यक्तीचा व्हावा ज्यांच्यामुळे पुरस्काराची उंची वाढेल. त्या व्यक्तीची उंची वाढवण्यासाठी सन्मान दिला जाऊ नये. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... नागरी सुविधा पोहोचल्या नसल्याचं नमूद करण्यात आल्याचं राजन यांनी सांगितलं. \n\nतिथल्याच शाळेसमोर मुलांना घेऊन जाण्यासाठी बुरख्यातील महिला उभ्या होत्या. आमच्याशी बोलायला तयार झाल्या खऱ्या, पण नाव न सांगण्याच्या अटीवरच. \n\nत्यातल्या एक आमच्याशी बोलू लागल्या, \"सरकारी दवाखान्यात गेल्यावर अनेकदा इंजेक्शन संपल्याचं आणि औषध उपलब्ध नसल्याचं सांगण्यात येतं. मुस्लिमांना शिक्षणात, सोयीसुविधा देण्यात डावललं जातं.\" \n\nमोह्ल्यांमध्ये शिक्षणाच्या सोयी वाढ्ल्या पाहिजेत असं मतीन सांगतात\n\nनंतर म्हणाल्या, \"नगरसेवकांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"हा.)"} {"inputs":"... नाही केलं भाषण? त्यांनी ट्विट केलं. तिथं आपलं म्हणणं मांडलं. पण संसदेमध्ये का नाही बोलले? म्हणूनच ज्योतिरादित्य सिंधियांसारख्या लोकांनी वेगळी मतं व्यक्त केली. इकडं अजित पवारांनी वेगळं मत व्यक्त केलं,\" प्रताप आसबे म्हणतात.\n\nराष्ट्रवादीच्या भूमिकेचा अर्थ \n\nशरद पवारांसहित 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'च्या नेत्यांनी ज्या प्रकारे ३७० कलमाबद्दल निर्णय घेतला त्यावर टीका केली. पण त्यांचा विरोध मतदानानं न दाखवता संसदेत मतदानाला गैरहजर राहण्याची भूमिका पक्षानं स्वीकारली. प्रताब आसबेंच्या मते या भूमिकेमागेही जी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मागे पडतात. सध्या मार्केटची स्थिती अशी आहे की लोकांचा रोष ओढवून घेणं हेच बाकी होतं. एकापाठोपाठ एक उद्योगपती सरकारविरुद्ध बोलत होते. त्या सगळ्या प्रश्नातून बाहेर पडायला सत्ताधारी पक्षांना मदत झाली. आता लोकांमध्ये वेगळीच भावना निर्माण झाली. त्यात हे आणखी एखाद दोन निवडणुका जिंकून जातील,\" प्रताप आसबे म्हणतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... नाहीये. आरक्षण हा आर्थिक मुद्दा नसून सामाजिक मुद्दा का आहे ते या गावात आल्यावर समजतं. गावात क्वचितच कोणी उपाशी पोटी झोपत असेल. पोटापुरतं प्रत्येकाला मिळतं. आपल्या मुलांना शाळेत शिकवायची इच्छाही आहे. इथल्या आयांची, त्यासाठी या बायाबापड्या प्रयत्नही करतात पण त्यांच्या मुली शाळेत जाणार म्हटलं की या माऊल्यांच्या काळजात लकाकत. \n\n\"दोन किलोमीटरवर शाळा आहे पण तिथे माझी पोरगी नीट पोहचेल की नाही ठाऊक नाही. दलितांच्या मुलींना येताजाता कोणीही छेडावं, हात धरावा आणि प्रशासनाने त्यावर काही कारवाई करू नये अशी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीचा व्हीडिओ काढून ठेवा एक ना हजार,\" रेश्मा पोटतिडीकीने सांगतात. \n\nपण दंगली थांबवाव्यात एवढाच अंकिताचा हेतू नाही. तिला महिलांच्या अनेक मुद्द्यांवर काम करायचं आहे. दलित महिलांना जातीवरून होणाऱ्या हिंसेला सामोर जावं लागतं, तसंच घरगुती हिंसा, कमी वयात लग्न, शिक्षणाचा अभाव, आरोग्याची हेळसांड अशा अनेक गोष्टी सहन कराव्या लागतात. \n\n\"सुरुवातीला आम्ही यासाठी काम करत होतो. रेश्मादीदींच्या पाठिंब्याने मी आसपासच्या गावांमध्ये मुलींमध्ये जनजागृती करायला जायचे. आम्ही अनेक विषयांवर काम करत होतो, वाटतं होतं की महिलांची परिस्थिती सुधरण्याच्या आमच्या प्रयत्नांना यश येईल पण तसं काही झालं नाही. हे सगळं पडलं बाजूला. आता आम्ही दंगलीच्या आणि हिंसेच्याच दडपणाखाली जगतो. रोज सकाळी जेव्हा आई, वडील भाऊ बाहेर निघतात तेव्हा ते सहीसलामत परत येतील की नाही याची शाश्वती नसते,\" अंकिता शून्यात बघत राहाते. \n\nइथे असणाऱ्या महिलांच्या आयुष्याकडे नजर टाकली तर लक्षात येत की कसली समानता आणि कसलं शिक्षण, सध्या तर त्यांचा सगळा संघर्ष फक्त जिवंत राहाण्याचा आहे. \n\nपण तरीही एक आशा दिसते. अंकितासारख्या पोरीबाळींच्या विचारात. तिला पुढच्या पाच वर्षांत शिक्षण पूर्ण करायचं आहे, नोकरी करायची आहे. आणि तिच्याच भाषेत सांगायचं झालं, 'तिच्या भागात कोणतीही मुलगी शाळेतून ड्रॉपआऊट होणार नाही' याची काळजी घ्यायची आहे. त्यासाठी प्रसंगी घरच्यांशी भांडायचीही तिची तयारी आहे. \n\n\"म्हणून माझं मत महत्त्वाचं आहे. मला हवं तसं सरकार यायला हवं. मग सगळं बदलेल,\" अंकिता सांगते. \n\nज्या गावात नावाला फक्त वीजेचे खांब दिसतात आणि दिवस-रात्री अंधारात बुडालेले गावातं अशा पणत्यांनी प्रकाश येतो म्हणतात...\n\n(2019च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुण मुलींच्या आशा आकांक्षा जाणून घेण्यासाठीसाठी बीबीसी विशेष मालिका.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.\n\nराष्ट्रपती राजवटीत काय होतं?\n\nकोणकोणती कामं थांबत नाहीत?\n\nआधीच्या सरकारने बरखास्त होण्याआधीच काही तरतुदी केल्या असल्यास, त्या या कालावधीत वापरता येऊ शकतात. Right To Life म्हणजे जीवन जगण्याच्या हक्कासंदर्भातले प्रश्न टाळले जाऊ शकत नाहीत. \n\n\"राष्ट्रपती राजवटीत परिस्थितीत राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात. विधानसभा स्थगित होते आणि काही काळ सरकार स्थापन झालं नाही तर विधानसभा बरखास्त होते. र... उर्वरित लेख लिहा:","targets":"पकाळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.\n\nगेल्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर भाजप आणि शिवसेनेने एकत्र सत्तास्थापनेस नकार दिल्यानंतर 12 नोव्हेंबर 2019 रोजी राज्यात राष्ट्रपती लागवट लागू करण्याची शिफारस राज्यपाल कोश्यारींनी केंद्र सरकारकडे केली होती.\n\nमात्र त्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून सकाळी शपथ घेण्यापूर्वी महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट ही पहाटे 5 वाजता काढून टाकण्यात आली होती. तेव्हा राज्यपालांचा हा निर्णय वादग्रस्त ठरला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... निर्णय घेताय, याचा काय अर्थ घ्यायचा की काहीतरी गडबड होणार आहे...\"\n\nया विरोधाबद्दल बोलताना मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय की, \"पैसे खर्च करून सर्व विद्यार्थी उच्च न्यायालयात जाऊन ही सवलत मिळवू शकत नाहीत. या पार्श्वभूमीवर SEBC प्रवर्गाला ऐच्छिक स्वरूपात EWSचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु काही मंडळी यावर राजकारण करीत आहेत.\"\n\nमराठा आरक्षणाच्या विषयावरचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी याबद्दल बोलताना मुळात राज्य सरकारचा EWS च्या आरक्षणाशी संबंधच नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"काढतात का? पुढील काळ ठाकरे सरकारसाठी कायदेशीर आणि तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाचा असणार आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... निर्णयाचा तपास आम्ही करू शकत नाही. तुम्ही 126 रफाल विमान विकत घ्या, असं आम्ही सरकारला सांगू शकत नाही.\"\n\nपण संरक्षण विशेषज्ञ मारूफ रजा यांच्या म्हणण्यानुसार रफाल भारताला मिळणं ही एक अतिशय चांगली आर्थिक बाब आहे. \n\nमारुफ रजा म्हणतात, \"भारतीय सेनेसाठी एखादं नवीन आयुध विकत घेण्याआधी त्याबद्दल भरपूर तपास केला जातो. या गोष्टीची दीर्घ काळ तपासणी केल्यानंतर सेना ती विकत घेण्याचा सल्ला देते. चीन असो वा पाकिस्तान, वा इतर कोणताही देश, भारतीय उपखंडात इतर कोणाकडेही रफालच्या तोडीचं विमान नाही. म्हणूनच या गोष्... उर्वरित लेख लिहा:","targets":".\"\n\n\"हे विमान मल्टी रोल म्हणजे वेगवेगळ्या भूमिका निभावत नाही. 'ओम्नी रोल' भूमिका बजावतं. डोंगराळ भागात लहानशा ठिकाणीही हे विमान उतरू शकतं. समुद्रातून मार्गक्रमण करणाऱ्या एअरक्राफ्ट कॅरियरवर हे विमान उतरू शकतं.\"\n\nरफाल फायटर विमानाची वैशिष्ट्यं\n\nअशी अनेक वैशिष्ट्यं असणाऱ्या रफाल फायटर जेटची खरेदी फ्रान्सकडून करण्यात येत असली तरी अधिकृत रित्या अजूनही ही विमानं 'अण्वस्त्र सज्ज' करण्यात येणार नाहीत. आंतरराष्ट्रीय करारांमुळे असं करण्यात येतंय. पण मिराज 2000 प्रमाणेच भारत हे विमान देखील आपल्या गरजांनुसार विकसित करून घेईल असं अनेक विशेषज्ञांचं म्हणणं आहे. \n\nरफालमुळे चीन आणि पाकिस्तानला भीती वाटेल?\n\n\"चीनला तर अजिबातच नाही, पाकिस्ताबद्दल ही पूर्णत: हो म्हणू शकत नाही. 72 राफेल असते तर पाकिस्तानला भीती वाटली असती. 36 राफेलमध्ये भीती वाटण्यासारखं काही नाही,\" असं संरक्षण विश्लेषक राहुल बेदी यांचं म्हणणं आहे. \n\n\"2020पर्यंत पाकिस्तानची 190 लढाऊ विमानं निकामी होतील. पाकिस्तानला 350 ते 400 दरम्यान लढाऊ विमानांची संख्या कायम ठेवायची असल्यास त्यांनाही नव्याने विमानं खरेदी करावी लागतील,\" असं ते सांगतात.\n\nभारताशी बरोबरी साधण्यासाठीही पाकिस्तान विमानं खरेदी करू शकतो, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे.\n\nअमेरिकेने पाकिस्तानसोबतच्या आठ एफ-16 विमानांचा करार थांबवला होता. दहशतवाद संपवण्यासाठीच्या लढ्यात पाकिस्तान विश्वासू साथीदार नाही, असा तर्क यामागे अमेरिकेनं दिला होता. राफेलसारखा करार करण्यासाठी पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सध्या नाही, असं काही तज्ज्ञांचं मत आहे\n\nया विषयी तुम्ही इथं अधिक वाचू शकता - भारतात लँड झालेल्या रफाल विमानांचं सामर्थ्य कशात आहे?\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... निर्माण केलं आहे. \n\n'एमआयएम' ची वाढ कॉंग्रेससाठी धोक्याची घंटा आहे. मग, कॉंग्रेस ओवेसींना जवळ का करत नाही? राज्यशास्त्राचे अभ्यासक असलेल्या अशोक चौसाळकर यांच्या म्हणण्यानुसार, कॉंग्रेस 'एमआयएम' ला जवळ न करण्याची चार प्रमुख कारणं आहेत.\n\n1) कॉंग्रेस स्वत:ला धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) पक्ष समजते. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या ओसेवींसोबत कॉंग्रेस कधीच जाणार नाही.\n\n2) कॉंग्रेसच्या विचारधारेचा मुलभूत पाया आणि 'एमआयएम'च्या विचारधारेचा मुलभूत पाया यात मोठी तफावत आहे. \n\n3) 'एमआयएम' स... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यातील सूवर्णमध्य कॉंग्रेस साधू शकत नाहीये. या भूमिकेमुळे कॉंग्रेसला मार्ग सापडत नाहीये. त्यामुळे लोकांचं कॉंग्रेसकडे असलेलं आकर्षण कमी होताना पाहायला मिळतंय. हे कॉंग्रेससमोरील सर्वात मोठं आव्हान आहे,\" असं मत किदवई यांनी व्यक्त केलं. \n\nMIMची मुस्लीम समाजाबाबत आक्रमक भूमिका \n\nस्वातंत्र्यपूर्व काळात लातूरमध्ये रहाणाऱ्या कासीम रिजवी यांनी 'एमआयएम' ची स्थापना केली. मुस्लीम समाजाचं ऐक्य आणि उत्कर्ष या विचारांवर ही संघटना स्थापन करण्यात आली. \n\nएमआयएम'च्या स्थापनेपासूनच त्यांचा कॉंग्रेसला विरोध आहे. या दोन पक्षांमध्ये असलेलं वैर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आहे. यांच्यातून विस्तवही जाणार नाही, असं मत एमआयएमच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी व्यक्त केलं. \n\nते म्हणतात, \"एमआयएम मुस्लीम समाजासाठी कायम आक्रमक भूमिका घेते. त्यामुळे निवडणुकीत मुस्लीम समाजाची मतं मोठ्या संख्यने एमआयएमकडे जातात. त्या तुलनेत कॉंग्रेस फारशी आक्रमक नाही. मुस्लीम समाजाकडे त्यांनी वोट बॅंक म्हणून पाहिलं. आता, मुस्लिमांचा पक्ष अशी ओळख पुसण्याचा काँग्रेस प्रयत्न करत आहे.\" \n\n\"मुस्लीम मतांचं एकत्रिकरण हा एमआयएमचा अजेंडा असल्याने ते कॉंग्रेससोबत जाणार नाहीत. त्यामुळे कॉंग्रेस आणि एमआयएम राजकीय पटलांवर कधीच एकत्र येणार नाहीत,\" असं मत चौसाळकर व्यक्त करतात. \n\nमतांच ध्रुवीकरण केल्याचा आरोप \n\nमहाराष्ट्राच्या राजकारणात एमआयएमची चर्चा नेहमीच होते. राजकीय पटलावर त्यांनी पहिली मुसंडी मारली नांदेडमध्ये. 2012 साली नांदेड महापालिकेत त्यांचे 11 सदस्य निवडून आले. मात्र पुढे त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. \n\n2014 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत एमआयएमचे इम्तियाज जलील आणि वारिस पठाण निवडून आले. तर, 2015 च्या औरंगाबाद महापालिका निवडणुकीत एमआयएमने 25 जागांवर विजय मिळवला होता. \n\nज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांच्या म्हणण्याप्रमाणे, मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण हा सर्वांत मोठा मुद्दा असल्याने कॉंग्रेस-एमआयएम एकत्र येणार नाहीत. \n\n\"कॉंग्रेसचा आरोप आहे की, एमआयएम मतांचं ध्रुवीकरण करते. मुस्लाम मतांच्या ध्रुवीकरणाचा थेट फायदा भाजप आणि शिवसेना यांना होतो. एमआयएम' भाजपची 'बी' टिम असल्याचा कॉंग्रेस सातत्याने आरोप करते,\" त्यामुळे हे दोन पक्ष राजकीय दृष्ट्या एकत्र येणं शक्य नाही. \n\nमुस्लिम लीग', पीडीपी, शिवसेनेसोबत युती मग MIM का..."} {"inputs":"... नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान \n\nरोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट.\n\n...................................\n\nराजस्थान रॉयल्स-रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकत, कार्तिक त्यागी, यशस्वी जैस्वाल, डेव्हिड मिलर, आकाश सिंग, अनुज रावत, ओशाने थॉमस, प्रवीण तांबे, अनिरुद्ध जोशी, अँड्रूय टाय, टॉम करन, \n\nस्टीव... उर्वरित लेख लिहा:","targets":"स, ललित यादव. \n\nअजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अमित मिश्रा, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कागिसो रबाडा, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, संदीप लमाचीने, शिखर धवन , श्रेयस अय्यर\n\n........................................\n\nरॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू-ख्रिस मॉरिस, आरोन फिंच, जोशुआ फिलीप, केन रिचर्डसन, पवन देशपांडे, डेल स्टेन, शाहबाझ नदीम, इसरु उदाना, \n\nएबी डीव्हिलियर्स, विराट कोहली, देवदत्त पडिकल, गुरकीरत सिंग मान, मोईन अली, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, पार्थिव पटेल, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहल.\n\nदरवर्षीचे लिलाव आणि सर्वाधिक बोली मिळालेले खेळाडू \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... नुक्त्या जन्म झालेल्या बाळाला उधार देते. थोडी जन्म होण्याच्या प्रक्रियेत आणि थोडी दुधातून. आईच्या दुधात नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवणारे घटक असतात. \n\nजेव्हा ही सेना तयार असते तेव्हा जर एखादा शत्रू तट भेदून आत आलाच तर अॅंटिबॉडिज त्याला पकडून ठेवतात आणि phagocytes खाऊन टाकतात. आणि जरी इन्फेक्शन झालं असलं तरी त्याची लक्षणं दिसत नाहीत, किंवा आपल्याला त्रास होत नाही. \n\nलस म्हणजे काय? \n\nअगदी सोप्यात सोप्या पद्धतीनं सांगायचं तर लस म्हणजे मेलेला जंतू! मेलेला\/ शस्त्र काढून घेतलेला\/ शक्ती संपवलेला जन्तू श... उर्वरित लेख लिहा:","targets":"त :\n\n1) प्रतिकारशक्ती ही प्रत्येकाला मिळालेली निसर्गदत्त ताकद आहे. कोणतेही काढे, हळद-दूध औषधं पिऊन किंवा चूर्ण खाऊन ती रातोरात वाढू किंवा बळकट होऊ शकत नाही. \n\n2) योग्य चौरस आहार, पुरेसा व्यायाम, सूक्ष्मपोषक तत्व म्हणजेच व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स यांचा योग्य समावेश आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचा प्रदीर्घ काळासाठी (दोन दिवस, चार आठवडे नाही) जीवनशैलीत समावेश केला तर फायदे आहेत. \n\n3) ही शरीराची संरचना कितीही शक्तिशाली असली तरी त्याला मर्यादा आहे. एक्स्पोजर टाळणे हा साथीच्या आजारांसाठीचा सर्वोत्तम मार्ग आहे. आताच्या करोना साथीला अनुसरून वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणे, सॅनिटायझर लावणे (कोरोना व्हायरस 'एनव्हलप्ड' म्हणजेच कवच असलेला जंतू आहे. साबण आणि सॅनिटायझर मध्ये हे कवच विरघळून जातं आणि जंतू मरून जातो, एकटा हा नाही तर असे अनेक व्हायरस आहेत), मास्क (नाकावर आणि व्यवस्थित) लावणे आणि स्वच्छता ठेवणे हे योग्य. \n\n4) Vaccine Preventable diseases म्हणजेच डोस घेऊ ज्या रोगांना आळा घालता येतो त्यांच्यावर हा खात्रीशीर इलाज आहे त्यामुळे हे डोस चुकवू नये. शेवटी \"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा\" हे सत्य आहे. आपल्या मुलांच पुढे येणारं आयुष्य निरोगी राहण्यात आपलाच मोठा हात आहे. \n\nआजपर्यंत या जग बदलवून टाकणाऱ्या तंत्रज्ञानामुळे, पोलिओ, देवी सारख्या असाध्य आणि दुर्धर रोगांवर मात झाली आहे आणि कांजिण्या, गोवर, फ्लू, धनूर्वात यासारख्या आणखीही किती रोगांवर आळा घालता आला आहे. \n\nआताच्या कोरोना या ज्वलंत समस्येला कोणत्या टप्प्यावर समाधान मिळेल माहित नाही. पण लस हा एक मोठा आशेचा किरण आहे. मागच्या शतकातल्या हुशार शास्त्रज्ञांनी तयार केलेली ही \"कवच कुंडलं\" पुढच्या पिढ्यांनाही देणगी ठरतील हे नक्की!\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... नेमलं? \n\nफ्रेंच कंपनी दसो एव्हिएशन विकणार आणि भारत सरकार विमानं विकत घेणार मग यामध्ये रिलायन्स डिफेन्सची नेमकी भूमिका काय हा प्रश्न आपल्याला पडू शकतो. भारत सरकार विमानांच्या बदल्यात जी रक्कम कंपनीला देणार आहे, त्यासाठी 'ऑफसेट क्लॉज' ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की भारत सरकार जे 59,000 कोटी रुपये या व्यवहारासाठी देणार आहे त्यातील 50 टक्क्यांची गुंतवणूक कशी करायची याच्या काही अटी आहेत. याचाच अर्थ दसो एव्हिएशनला 30,000 कोटींची गुंतवणूक भारतात करणं आवश्यक आहे. ही कामं करण्यासाठी डिफेन्स ऑफसे... उर्वरित लेख लिहा:","targets":"्स समूहाला संरक्षण क्षेत्रातला काहीच अनुभव नाही मग त्यांची निवड कशी झाली. \n\nत्याला उत्तर देताना अंबानी यांनी म्हटलं \"आमची भूमिका फक्त 'ऑफसेट ऑब्लिगेशन्स' म्हणजेच आयात-निर्यात प्रक्रियेतील अटींची पूर्तता करण्यापुरती मर्यादित आहे. आमच्या प्रमाणेच 100हून अधिक मध्यम आणि लघू-कंपन्या, सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या यामध्ये सहभागी होणार आहे. या करारातून रिलायन्सला हजारो कोटींचा फायदा झाला असं म्हणणं हे निव्वळ कल्पनेच्या भराऱ्या आहेत.\"\n\n4. हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी ही विमानं बनवू शकत होती का? \n\nहिंदुस्तान एरोनॉटिक्सकडून (HAL) देखील राफेल बनवून घेता आलं असतं असं विधान HALचे माजी प्रमुख टी. सुवर्ण राजू यांनी केलं होतं. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणाले होते, \"जर HAL कंपनी 25 टनाचं सुखोई-30 लढाऊ विमान बनवू शकतो तर राफेल विमान नसतं बनवू शकली नसती का?\"\n\nहिंदुस्तान एरोनॉटिक्सला करारात सहभागी करून न घेता रिलायन्सला का सहभागी करून घेतलं असा प्रश्न विरोधी पक्षातले नेते विचारत आहेत. त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन म्हणाल्या, \"या करारातून हिंदुस्तान एरोनॉटिक्सला वगळण्याचा निर्णय आमच्या कार्यकाळात नव्हे तर काँग्रेसच्या काळात झाला. तेव्हा ते या करारात का नाहीत हे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे.\" \n\nनिर्मितीच्या अटींबाबत संगनमत न झाल्यामुळे HAL आणि दसोमध्ये करार झाला नाही. खासगी क्षेत्राला चालना मिळावी म्हणून सरकारनं ऑफसेट क्लॉजचा मुद्दा आणल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. त्याला उत्तर देताना त्या म्हणाल्या, \"ऑफसेट क्लॉजचा नियम काँग्रेसच्याच काळात तयार करण्यात आला आहे. तुम्हीच तुमचा नियम चुकीचा होता असं म्हणत आहात का?\" \n\n5. किंमत जाहीर करण्यावरून गदारोळ का?\n\nकाँग्रेसचं म्हणणं आहे की जेव्हा काँग्रेसनं राफेल कराराच्या अटी ठेवल्या होत्या तेव्हा एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये ठरवण्यात आली होती. भाजप सरकारच्या काळात हीच किंमत एका विमानाला 1570 कोटी रुपये ठरवण्यात आली. जर विमानं कमी किमतीला मिळत होती तर त्यासाठी तिप्पट किंमत का दिली जात आहे असा प्रश्न काँग्रेस विचारत आहे. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी म्हटलं की \"काँग्रेसच्या काळात ज्या वाटाघाटी झाल्या त्यापेक्षा जास्त चांगल्या वाटाघाटी आम्ही केल्या. हा करार भारताला फायदेशीर ठरेल.\"\n\nत्यांनी..."} {"inputs":"... नोराच्या वडिलांनी संपत्तीतला अर्धा वाटा तिच्या नावावर केला का? असं एखादं घर होतं का जिथे ती हक्काने जाऊ शकेल, उपजीविका कमावू शकेल. \n\nमि. हेल्मर सधन होते. नोराची ओळख मिसेस हेल्मर अशीच होती. ही ओळख सोडली तर तिच्याकडे असं काय होतं जे शिल्लक राहिलं होतं. \n\nतापसी पन्नू\n\nनोराची पुढची गोष्ट 2004 मध्ये साहित्याचं नोबेल पुरस्कारप्राप्त ऑस्ट्रियन लेखिका एल्फ्रिडे येलेनिक यांनी लिहिली. 1982मध्ये त्यांनी एक नाटक लिहिलं. 'व्हॉट हॅपन्ड अफ्टर नोरा लेफ्ट हर हजबंड' असं त्या नाटकाचं नाव होतं. \n\nयेलेनिक सांगतात क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ायला हवं की अमुकची बायको आहे म्हणून हे वैभव मिळालं आहे. \n\nमहिला मारहाण का सहन करत आहेत? \n\nपत्नी म्हणून दर्जा काढून घेतला तर रस्त्यावर यायला वेळ लागत नाही. परिस्थिती बदलली तर कानशिलात लगावायला जराही वेळ लागत नाही. सगळ्या घरातल्या माणसांसमोर, गोतावळा जमलेला असताना तुमच्या चेहऱ्याला तडाखा बसू शकतो. गाल सुजला तर बर्फाने शेका. थोड्या वेळात सगळं काही ठीक होईल. \n\nखरा प्रश्न हा नाहीये की महिला मार खात आहेत हा नाही. महिला का मार खात आहेत? हा सवाल आहे. काय केलं तर महिलांना अशा माराला सामोरं जावं लागणार नाही. काय बदलेले जेणेकरुन त्यांना भीती वाटणार नाही, त्या पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहतील, अन्य कोणापेक्षाही त्या स्वत:ला सुरक्षित राखू शकतील, अन्य कोणापेक्षाही स्वत:चा सन्मान त्यांच्यासाठी महत्त्वाचा असेल. \n\nप्रतीकात्मक फोटो\n\nया प्रश्नांची उत्तरं चित्रपटात आहेत. ट्रेलर किंवा प्रमोशनचे व्हीडिओ पाहून वाटतं, हा चित्रपट अमृताने खाल्लेल्या थपडेविषयी नाहीयेच. हा चित्रपट वडिलांबद्दल आहे. हा चित्रपट त्या घराबद्दल आहे, जिथे तिचा जन्म झाला, मोठी झाली, जिथे तिचे वडील राहातात, आई आहे. \n\nएखाद्या मुलीच्या आयुष्यात वडील हे केवळ बाबाच नसतात. तिच्या आयुष्यात येणारा तो पहिला पुरुष असतो. तोच शिकवतो की पुरुष रागीट असतो, प्रेमळ असतो. पुरुष आदेश देतो की कामात हातभार लावतो? पुरुष अधिकार गाजवतो तर की स्वत:चं मीपण सोडून देतो? पुरुष हात उचलतो का उगारलेला हात रोखतो? \n\nतो घरात शिरताच सगळे बिळात उंदीर लपावेत तसे लुप्त होतात किंवा त्याच्या कुशीत सामावतात. तो त्याचे निर्णय ऐकवतो का तुमच्या निर्णयामागे ठामपणे उभा राहतो? तो प्रेम करतो का अहंकार दाखवतो? तो धमकी देतो का आधार देतो? तो आशास्थान आहे का भीती वाटावा असा आहे?\n\nमुलींना विश्वास त्याच्याकडूनच मिळतो, त्यांना भीती वाटण्याची जाणीव तिथूनच होते. \n\nथप्पड चित्रपटाचं पोस्टर\n\nअमृतानेही विश्वास तिथूनच मिळवला आहे. ती लढते कारण ती इब्सनची नोरा नाहीये. तिच्याबरोबर तिचे वडील आहेत. बाकी लोकांची विचित्र नजर तिच्यावर असताना, उलटसुलट प्रश्न विचारले जात असताना, धमकावलं जात असताना. वडीलच आहेत जो सगळ्या परिस्थितीत तिच्यामागे ठामपणे उभे राहतात. \n\nखरंतर हा चित्रपट हिंसेबद्दल नाही. हा चित्रपट मुलगी आणि बापाच्या नात्याबद्दल आहे. हा चित्रपट तुमच्या मुलीबद्दल आहे, जे आता हे वाचत आहेत. अशी मुलीबद्दल आहे जिचे तुम्ही बाप..."} {"inputs":"... न्यूझीलंडने तब्बल 180 डॉट बॉल टाकत टीम इंडियाला अडचणीत टाकलं. ट्रेंट बोल्ट (36), मॅट हेन्री (42), लॉकी फर्ग्युसन (36), कॉलिन डी ग्रँडहोम (4), जेम्स नीशाम (22) आणि मिचेल सँटनर (40) या सगळ्यांनी मिळून टीम इंडियाला मुक्तपणे धावा करून दिल्या नाहीत. \n\nमॅट हेन्री\n\nन्यूझीलंडने अक्षरक्ष टीम इंडियाला जखडून ठेवलं. निर्धाव चेंडूंचं प्रमाण निम्म्यापेक्षा जास्त झाल्याने रनरेट वाढतच गेला आणि वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न दूरच राहिलं. \n\nन्यूझीलंडचं बेसिक्स घोटीव\n\nवर्ल्ड कपमध्ये सातत्याने सेमी फायनल गाठणाऱ्या संघां... उर्वरित लेख लिहा:","targets":"े 9 पैकी 7 सामने जिंकले. भारताने पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश आणि श्रीलंका यांना नमवलं. न्यूझीलंडविरुद्धची लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. यजमान इंग्लडविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. \n\nन्यूझीलंड\n\nप्राथमिक फेरीत जबरदस्त प्रदर्शनासह टीम इंडियाने 15 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं होतं. मात्र सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडच्या सर्वसमावेशक कामगिरीने टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आणलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पक्षनेते ते मुख्यमंत्री ते विरोधी पक्षनेते असा फडणवीसांचा प्रवास प्रेरणादायी आहे. \"मात्र आता त्यांची अवस्था गाढव गेलं आणि ब्रह्मचर्यही गेलं, अशी झाली आहे. देवेंद्र यांनी चुकीचा पायंडा पाडला, दुसऱ्यांवर आरोप करण्याचा नैतिक अधिकार त्यांनी गमावलाय,\" \n\n\"उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारचं बस्तान बसण्यापूर्वीच आपला दबाव वाढवण्याची संधी देवेंद्र फडणवीसांना होती. ती त्यांनी वाया घालवली. उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की 'आज मी रिकाम्या बाकांशी मी बोलणार नाही, कारण रिकाम्या मैदानात मी तलवारबाजी करत ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"्र देवेंद्र यांच्या साथीला आता विनोद तावडे नाहीत, एकनाथ खडसे नाहीत, पंकजा मुंडे नाहीत. हा फटका त्यांना बसेल,\" असं मत आचार्य नोंदवतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पक्षासाठी अनुकूल ठरला. भाजपचा कोअर मतदार कथितपणे सवर्ण आहे. गुजरात दंगलीतील मोदींच्या संशयास्पद भूमिकेमुळे मुस्लीम समजाचा भाजपबद्दलचा अविश्वास अधिकच बळकट झाला होता. अशा परिस्थितीत यूपीए सरकार मुळापासून उखडण्यासाठी राजकीय पातळीवर मागास आणि दलित समाजाचा विश्वास जिंकता येणं आवश्यक होतं. \n\nहा विश्वास जिंकण्यासाठी रामदेव बाबा यांनी एका पुलासारखी भूमिका निभावली. योगच्या माध्यमातून बाबा रामदेव त्यावेळी सेलेब्रिटी झाले होते. त्यांच्या योग शिबिरासाठी मध्यमवर्गीय हजारोंच्या संख्येने जमत आणि टीव्हीच्या मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात आला आहे की मोदी सत्तेत आल्यानंतर पतंजली समूहाने देशात 2000 एकर जमीन अधिग्रहित केली असून तिची किंमत बाजारभावापेक्षा फारच कमी आहे. यामध्ये भाजप सत्तेत असलेल्या महाराष्ट्र राज्याचाही समावेश होता. \n\nगेल्या वर्षी हरिद्वारमध्ये पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटच्या उद्घाटनला त्यांनी मोदींनाच बोलवलं होतं. तसंच ज्या पद्धतीने मोदी सरकारने योग आणि आयुर्वेदचा प्रसार केला त्याचा फायदा रामदेव बाबा यांनाही झाला आहे. \n\nअशा परिस्थितीत ज्या प्रकारे रामदेव बाबा 2014ला मोदींची स्तुती करत होते तशी आता का करत नाहीत, हे समजणं कठीण आहे. कोणत्याही एका राजकीय पक्षाशी जवळीक भविष्यात त्यांच्यासाठी संकटांचा मोठं जंजाळ निर्माण करू शकते. \n\nया सगळ्या परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रामदेव बाबा भारतीय राजकारणाची नस आणि नस ओळखून आहेत. भूतकाळात त्यांनी गरज पडेल तशी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांचीही स्तुती केली आहे. \n\nकाय माहीत त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा नवं वळण घेत असतील. रामदेव बाबा भविष्यात भारताचे डोनाल्ड ट्रंप होण्यासाठी प्रयत्न करू शकतील, असा दावा न्यूयॉर्क टाइम्सच्या या वृत्तात करण्यात आला होता. स्वतःला सत्तेच्या शिखरावर पाहाण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असू शकते. अर्थात त्यांनी स्वतः तसं कधी जाहीर केलेलं नाही. \n\nएनडीटीव्हीच्या कार्यक्रमात ते सांगतात राजकीय पक्ष म्हणजे संपूर्ण देश नाही. \n\nते सांगतात त्यांना येत्या 50 वर्षांत देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आध्यत्मिक जीवनात योगदान द्यायचं आहे आणि त्यांचं वय अजून गेलेलं नाही. त्यांच्या या भूमिका कशाप्रकारे पुढं येतील याची उत्तरं येत्या काळाच्या गर्भात लपलेली आहेत. म्हणूनच याचा आताच अंदाज बांधणं बहुतेक योग्य ठरणार नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पडलं आणि त्याचा सोन्याशी काहीही संबंध नाही. या नदीत कधीच सोन्याचे अंश सापडल्याचे पुरावे नाहीत. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"इथे गोल्ड वॉशिंग व्हायचं, असं म्हणतात. मात्र, या सगळ्या आख्यायिका आहेत. तशी खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही.\"\n\nगंगा नदीचा आग्रा, ग्वाल्हेरपासून पुढे बिहार आणि बंगालपर्यंताच सर्व पठारी भाग आयर्न बेल्ट म्हणजे लोह पट्टा म्हणून ओळखला जातो. \n\nप्रा. उपाध्याय सांगतात की या जमिनीत लोह खनिजाचं प्रमाण खूप आहे. गंगेच्या परिसरात दुसरं शहरीकरण या लोहामुळेच झालं. \n\nते म्हणतात, \"सोनभद्रम... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि गुप्त काळातल्याही काही वस्तू सापडल्या आहेत. मात्र, सोनं सापडल्याचं पहिल्यांदाच ऐकतोय.\"\n\nमात्र, सोनभद्रच्या जमिनीत सोन्याव्यतिरिक्त युरेनियम असण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणतात. \n\nसोनभद्रची संस्कृती\n\nसोनभद्र मागास जिल्हा मानला जातो. मुळात हा आदिवासी भाग होता. आज इथे बराच विकास झालेला दिसत असला तरी इथली मूळ संस्कृती आदिवासीच आहे. आज इथे सिमेंट, वाळू, औष्णिक ऊर्जा प्रकल्पांसारखे मोठ-मोठे औद्योगिक प्रकल्प आलेले आहेत. \n\nसोनभद्र जिल्ह्याच्या सरकारी वेबसाईटनुसार जिल्ह्याच्या दक्षिणेला छत्तीसगढ आणि पश्चिमेला मध्यप्रदेश आहे. \n\nजिल्हा मुख्यालय रॉबर्ट्सगंज शहर आहे. \n\nसोनभद्र जिल्हा विंध्य पर्वतरांगात आढळणाऱ्या गुंफांमधल्या भित्तीचित्रांसाठीही ओळखला जातो. \n\nलखानिया गुंफा कैमूरच्या डोंगरांमध्ये आहेत. या गुंफा रॉक पेंटिंग्जसाठी प्रसिद्ध आहेत. ही चित्रं तब्बल 4000 वर्षं जुनी आहेत. \n\nइथला खोडवा डोंगर किंवा त्या डोंगरावर असलेली घोरमंगर ही गुंफादेखील प्राचीन भित्तीचित्रांसाठी प्रसिद्ध आहे. \n\nया भागात रिंहद आणि बरकंधरा अशी दोन धरणंही आहेत. इथे रॉक ऑफ लोरी म्हणजेच लोरीचा खडक प्रसिद्ध आहे. हा एक अतिविशाल खडक आहे. \n\nअशाप्रकारे सोन्याच्या आख्यायिका आणि प्रत्यक्षात सोन्याचे साठे असलेल्या सोनभद्रमध्ये आता सोन्याच्या नव्या खाणीसाठी खोदकाम सुरू होणार आहे. \n\nतेव्हा 'सोनभद्र' जिल्हा आपल्या नावाला जागणार की 'चकाकते ते सर्व सोने नसते' असं म्हणायची वेळ येणार, हे प्रत्यक्ष खोदकाम झाल्यानंतरच कळेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पण आता भाजप, विशेषत: नरेंद्र मोदी हे तोगडियांच्या निशाण्यावर राहतील. \n\nवादग्रस्त प्रतिमा\n\nएका बातमीनुसार, तोगडिया एक पुस्तक लिहित आहेत, त्यात ते पंतप्रधान मोदींवर आणखीही आरोप करू शकतात.\n\nगेल्या काही दिवसात त्यांची काँग्रेसचे नेते आणि हार्दिक पटेल यांच्याशी वाढलेली जवळीक चर्चेचा विषय होती. \n\nरहस्यमयरीत्या गायब झाल्यावर जेव्हा ते रुग्णालयात दिसले तेव्हा हार्दिक पटेल आणि काँग्रेस नेते अर्जून मोढवाडिया यांनी त्यांची भेट घेतली होती.\n\nपण तोगडिया यांच्या वादग्रस्त प्रतिमेमुळे आणि चिथावणीखोर वक्तव्यामु... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रवासावर लक्ष ठेवणारे वॉल्टर अँडरसन आणि श्रीधर कांबळे एक नवीन पुस्तक लिहित आहेत. दोन्ही लेखकांनी स्वतंत्रपणे असं सांगितलं की, मोदींबद्दल संघाची दीर्घकाळाची योजना आहे.\n\nमोदी सरकार दीर्घकाळ चालावं म्हणजे भारताला विश्वगुरू बनवण्याची संघाची दीर्घ योजना मार्गी लागू शकेल, असंही म्हटलं जातं. म्हणूनच केंद्र सरकारच्या कामात अडथळा न येऊ देण्याचं हेच कारण असू शकेल. \n\nतोगडिया यांच्या सारख्यांची गच्छंती हा त्याच मोठ्या योजनेच्या भाग आहे. \n\nसामर्थ्यशाली मोदी\n\nसंघाच्या उद्देशापूर्तीसाठी सरकार महत्त्वाची भूमिका बजावू शकतं आणि ते तसं करत आहे, याची जाणीव सरसंघचालक मोहन भागवत यांना आहे. \n\nमतं खेचणारा आणि शक्तिशाली असा नरेंद्र मोदींसारखा दुसरा कोणी नेता नाही, हेही त्यांना माहिती आहे. अशा परिस्थितीत, मोदींचे हात मजबूत करणं हीच संघाची इच्छा आहे. त्यामुळेच तर तोगडिया किंवा इतर नेते असोत, मोदींशी लढण्याची ही वेळ नाही.\n\nसिंघल यांच्यानंतर...\n\nतोगडिया यांना त्यांचा मार्ग निवडण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं आहे. \n\nविहिंपची स्थापना एम. एस गोळवलकर आणि एस. एस. आपटे यांनी के. एम. मुन्शी, केशवराम काशीराम शास्त्री, तारा सिंग आणि स्वामी चिन्मयानंद यांच्या साथीनं केली.\n\nअशोक सिंघल यांच्या निधनानंतर विहिंपला मोठा धक्का बसला होता. यानंतर विहिंपचा प्रभावही कमी झाला.\n\nतोगडिया त्यांची जागा घेण्यात अयशस्वी ठरले. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि मोदींबरोबरचे त्यांचे मतभेद.\n\nआता कोकजे आणि आलोक कुमार यांच्याकडे विहिंपची धुरा सोपवण्यात आली आहे. ते संघाच्या आदेशाबाहेर नाहीत. \n\nयेत्या काळात राम मंदिर हाच विहिंपचा मुख्य मुद्दा राहू शकतो. वेगवेगळ्या पक्षांना एकत्र आणून न्यायालयाबाहेरच हा वाद मिटवण्याचे प्रयत्न होण्याची शक्यता आहे.\n\nत्यात विहिंपची भूमिका महत्त्वाची असेल. कोकजे आणि आलोककुमार यांच्याकडून संघाची हीच अपेक्षा असू शकेल.\n\n(या लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पण कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका याच व्यवसायांना जास्त बसतोय, त्यामुळे महिलांची नोकरी जाण्याची शक्यता जास्त आहे,\" त्या म्हणतात.\n\nयाचा सरळ सरळ परिणाम जेंडर पे गॅपवर होणार आहे. म्हणजे आजही महिलांना समान कामासाठी पुरुषांपेक्षा कमी पगार मिळतो. म्हणजे आपल्या जीवनावश्यक गोष्टींवर त्या कमी खर्च करतात. अमेरिकेत पुरुष 1 रुपया कमवत असेल तर महिलेला 82 पैसे मिळतात, ऑस्ट्रेलियात 86 पैसे तर भारतात फक्त 75 पैसै.\n\nसाथीचे रोग आणि असमानता\n\nक्लेअर वेनहॅम लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिकल सायन्समध्ये प्राध्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं चित्र जरी असलं तरी काळ्या ढगाला रुपेरी किनार नक्कीच आहे.\n\nटेरटिल्ट म्हणतात, \"आता जगातले हजारो बिझनेस वर्क फ्रॉम होमच्या वेगवेगळ्या सिस्टिम्स स्वीकारत आहेत. येत्या काळात या व्यवस्था काम करण्याचं मुख्य साधन बनतील. यामुळे महिलांना घर आणि काम यांच्यात समतोल साधणं शक्य होईल. मुलांकडे लक्ष देण्यासाठी हजारो महिला आपली नोकरी सोडतात. पण जर त्यांना घरातून काम करणं शक्य झालं तर त्यांना आपल्या करिअरचा बळी द्यावा लागणार नाही.\"\n\nदुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे पुरुषांनी घरकामाच्या जबाबदाऱ्या उचलणं. टेरटिल्ट यांच्या अभ्यासावरून लक्षात येतंय की भिन्नलिंगी जोडप्यांमध्ये 8 ते 10 टक्के जोडपी अशी आहेत ज्यांच्या नवरा-बायकोच्या जुन्या भूमिकांमध्ये बदल झालाय.\n\n\"उदाहरणार्थ बायको आरोग्य क्षेत्रात काम करते तर नवरा आयटीमध्ये. अशात नवऱ्याला घरात राहून काम करणं शक्य आहे पण बायकोला नाही. त्यामुळे बायको आता दिवसरात्र बाहेर राहून काम करतेय तर नवरा घरात राहून घरातल्या जबाबदाऱ्या पार पाडतोय आणि मुलांकडे लक्ष देतोय.\"\n\nआणि लॉकडाऊनमध्ये सतत घरात असणाऱ्या पुरुषांनाही घरकामाचं महत्त्व कळतंय. समानतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे.\n\nकोरोना व्हायरसने सध्या जगात धुमाकूळ घातला आहे. व्हायरस भेदभाव करत नाही हे खरं असलं तरी या व्हायरसच्या प्रकोपाने जास्त वय असणारे पुरुष मृत्यूमुखी पडण्याचा धोका आहे तर महिला, ज्या आजारातून कदाचित बऱ्या होतील, पण इतर गोष्टींनी पीडित ठरण्याचा धोका आहे. अशात अशात देश, सरकारं आणि समाज सगळ्यांची एकत्रित जबाबदारी आहे की दोन्ही घटकांना सुरक्षित ठेवावं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पण त्याचा सूर मात्र काहीसा मवाळ होता. \n\n'चायना डेली' या वर्तमानपत्रानं वाईनस्टीन प्रकरणच्या काही दिवसांनंतर 16 ऑक्टोबर 2017ला एक लेख प्रसिद्ध केला होता. त्यावेळी मात्र त्याची फारशी दखल घेण्यात आली नव्हती.\n\nचीनमधील एक दृश्य.\n\nचीनमध्ये राहणाऱ्या कॅनडियन-इजिप्शिअन शिक्षक सवा हसन यांनी तो लेख लिहिला होता. त्यात त्या म्हणाल्या की, पाश्चिमात्य समाजाप्रमाणे लैंगिक छळ ही चीनमध्ये \"सामान्य घटना\" नाही. \n\nत्या लिहितात,\"स्त्रियांचं रक्षण करण्याची शिकवण इथे दिली जाते. स्त्रियांशी चुकीच्या पद्धतीनं वागणं, त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी फेटाळला.\n\nयासंदर्भात ग्लोबल टाइम्सनं 23 ऑगस्टला एक बातमी दिली. त्यात भिख्खूनं लैंगिक छळ केल्याचा आरोप खरा असल्याचं म्हटलं होतं. तो भिख्खू महिलांना अश्लिल मेसेज पाठवत असल्याचं राष्ट्रीय धार्मिक व्यवहार खात्याच्या चौकशीत सिद्ध झालं होतं.\n\nभविष्यातील उपाययोजना\n\nचीनमध्ये मोठ्या प्रमाणावर उजेडात येत असलेल्या या घटनांमध्ये चीनमधली पुराणमतवादी वृत्ती आणि कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाविरोधात कायदा नसणे, मोठा अडसर आहे. \n\nपण महत्त्वाचं म्हणजे चीनने सिव्हिल कोडसंबंधी एक मसुदा तयार केला आहे. ज्यात कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ याविषयीही उहापोह करण्यात आला आहे. यावर देशाच्या सर्वोच्च कायदेमंडळात 2020 साली चर्चा होण्याची शक्यता आहे. \n\nझिनुआनं 27 ऑगस्टला या मसुद्यातल्या काही तरतुदी प्रसिद्ध केल्या. त्यानुसार,\"लैंगिक छळ रोखण्यासाठी आणि त्यासंबंधीच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी कंपनीला योग्य उपाय करावे लागतील\"\n\nबीजिंगमधल्या एका वरिष्ठ कायदेतज्ज्ञांनी 'चायना डेली'ला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, \"हा मसुदा मंजूर झाला तर शिक्षक-विद्यार्थी किंवा वरिष्ठ-कनिष्ठ अशा विसंगत संबंधातील लैंगिक शोषणाला आळा बसू शकेल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पण भाजप नेत्यांची भूमिका संमिश्र होती.\n\nलैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. किरीट सोमय्या महिलेच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी पोलीस स्टेशनला पोहचले.\n\nपण त्याचवेळी भाजपचेच नेते कृष्णा हेगडे यांनी समोर येत आरोप करणाऱ्या महिलेवरच आरोप केले. 2010 मध्ये या महिलेने आपल्यालाही त्रास दिला होता, असा आरोप त्यांनी केला.\n\nतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हा दाखल करावा,\" अशी मागणी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे.\n\nधनंजय मुंडे प्रकरणात स्वत: मुंडेंनी आपले विवाहबाह्य संबंध असल्याची कबुली दिली. त्यापासून त्यांना दोन अपत्य असून त्यांची जबाबदारी स्वीकारल्याचं त्यांनी सांगितलं. आरोप करत असलेली महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा दावा धनंजय मुंडे यांनी समोर येऊन केला.\n\nयाप्रकरणात न्यायालयात सुनावणी सुरू असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.\n\nसंजय राठोड यांनी आरोप झाल्यानंतर जवळपास दहा ते बारा दिवसांनंतर आपले स्पष्टीकरण दिले. त्यातही पुराव्यांना आव्हान दिले नाही तर केवळ आपली बद्नामी होत असल्याचं ते म्हणाले.\n\n4. व्हायरल फोटो आणि व्हिडिओ\n\nपूजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. कथित व्हिडिओ आणि ऑडिओचा संजय राठोड यांच्याशी संबंध असल्याचाही आरोप झाला.\n\nपूजा चव्हाण आणि संजय राठोड यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर दिसू लागले. यामुळे संजय राठोड वादाच्या भोवऱ्यात अडकले.\n\nअभय देशपांडे सांगतात, \"संजय राठोड यांनी या अशा सर्व क्लिप्ससंदर्भात स्पष्टीकरण देणं गरजेचं होतं. संभाषणात त्यांचा आवाज नव्हता तर मग त्यांनी समोर येऊन हे स्पष्ट का केले नाही?\" असाही प्रश्न उपस्थित होतो.\n\n5. ठाकरेंच्या प्रतिमेला धक्का\n\nवनमंत्री पदाचा राजीनामा दिलेले संजय राठोड हे शिवसेनेचे आमदार आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असून यावेळी ठाकरे कुटुंबातील सदस्य पहिल्यांदाच मुख्यमंत्री पदावर विराजमान आहे.\n\n\"गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपली प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात यश आले. त्यामुळे संजय राठोड प्रकरणात शिवसेनेची होत असलेली बदनामी पक्षाला आणि सरकारचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना परवडणारी नव्हती,\" असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात.\n\n\"दररोज नवीन पुरावे जनतेसमोर येत होते. त्यामुळे शिवसेनेच्या प्रतिमेला फटका बसत होता. एवढा गंभीर गुन्हा असताना मंत्री दबाव टाकत होता. मंत्रिमंडळाच्या बैठकीला येत होता. यामुळे चुकीचा संदेश जात होता,\" असंही विजय चोरमारे सांगतात.\n\nसंजय राठोड प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का? उद्धव ठाकरे संजय राठोड यांना पाठिशी घालत आहेत असेही अरोप करण्यात आले.\n\n\"संजय राठोड यांच्या राजीनाम्यामुळे वाशिम, यवतमाळमध्ये शिवसेनेला नुकसान होईल याची कल्पना उद्धव ठाकरेंना होती पण संपूर्ण महाराष्ट्रात बद्नामी होत असल्याने..."} {"inputs":"... पत्रकार परिषदेत म्हटलं. \n\nआरे कॉलनीतल्या झाडांची कत्तल करणाऱ्यांना कठोर शासन केलं जाईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. आगामी सरकार हे आमचंच असेल आणि ज्या लोकांनी झाडांची कत्तल केली आहे त्यांना शिक्षा दिली जाईल, असं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nआरे कॉलनीत मेट्रो कारशेड बांधण्यास आदित्य ठाकरे किंवा शिवसेनेचा विरोध असला, तरी भाजप मेट्रो कारशेडसाठी पुढे सरसावलीय. \n\nत्यामुळं आदित्य ठाकरेंच्या विरोधाबाबत भाजप प्रवक्ते अतुल भातखळकर यांना विचारले असता, ते म्हणाले, \"मेट्रो कारशेड हा महाराष्ट्र सरकारचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित आदित्य ठाकरेंकडे ही माहिती असू शकेल की, नोकरशाहीनं राजकीय नेतृत्वाच्या गळी हा निर्णय उतरवलाय म्हणूनही ते कदाचित टीका करू शकत असतील.\"\n\nमात्र, प्रशासन असो किंवा सरकार यावर टीका करणं आदित्य ठाकरे यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला मारक ठरू शकेल का, हा प्रश्नही इथे उपस्थित होतो. \n\nत्यावर संदीप प्रधान म्हणतात, \"एखाद्या विषयावर विरोधी मत देणं, यात गैर काहीच नाही. आघाडी किंवा युतीचं सरकार असलं की सगळ्या पक्षांनी एकच मत दिलं पाहिजे असं नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीतही अनेक निर्णयांना अनेकजण विरोध दर्शवतात.\"\n\nतरीही आदित्य ठाकरे ट्विटर सोडून आता मैदानात उतरतील का आणि सत्तेचा वाटेकरू असलेल्या पक्षातील नेता म्हणून काही ठाम भूमिका जाहीर करतील का, हे प्रश्न कायम आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... परत गेल्यास रोजगार क्षेत्रात पोकळी तयार होईल. या पोकळीमध्ये भारतीय कारागिरांना, व्यावसायिकांना मोठी संधी निर्माण होईल,\"असं डॉ. बोरकर यांनी म्हटलं. \n\nडॉ. श्रीकांत बोरकर\n\nलंडनमधील बहुतांश मराठी मतदारांचे मत आहे, की ब्रेक्झिटचा जो काही अंतिम निर्णय आहे तो एकदाचा होऊन जायला हवा. \n\nलंडनमध्ये एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे रोहित भोसले सांगतात, \"मला वाटतं ब्रेक्झिटबाबत कोणताही ठोस निर्णय होत नसल्यानं युकेमधील व्यावसायिक, उद्योजक यांना फटका बसला आहे. या निवडणुकीनंतर हा प्रश्न निकाली लागेल अशी अपेक... उर्वरित लेख लिहा:","targets":"रला आहे 'नॅशनल हेल्थ स्कीम' अर्थात एनएचएस. या योजनेनुसार युकेमधील नागरिकांना आरोग्याच्या सोईसुविधा मोफत पुरवल्या जातात. कॉन्झर्व्हेटीव्ह पक्ष एनएचएसचे खासगीकरण करून अमेरिकेच्या हातात सोपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप लेबर पार्टीनं केला आहे. त्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरला. \n\nमराठी मतदारांनी एनएचएसच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या बारा वर्षांपासून युकेमध्ये राहणाऱ्या इंटेरिअर डिझायनर मयुरा चांदेकरांचं म्हणणं आहे, की एनएचएस एक चांगली योजना आहे पण त्यामधील त्रुटी दूर करण्याची गरज आहे. एनएचमधील नियोजनाच्या अभावाचा मला वैयक्तिक फटका बसला. पुरेशी व्यवस्था नसल्यानं माझ्या वडिलांना वेळेत आणि योग्य उपचार मिळू शकले नाहीत आणि ते आम्हाला सोडून गेले. \n\n\"या निवडणुकीत माझी हीच अपेक्षा आहे, की जे सर्व पक्ष एनएचएस मजबूत करण्याचे आश्वासनं देत आहेत. त्यांनी आमच्यासमोर एक रोडमॅप आखावा आणि एक कालमर्यादा निश्चित करावी. जे आमच्या बाबतीत घडलं ते इतरांच्या बाबतीत घडू नये,\" असं मयुरा यांनी म्हटलं. \n\nमयुरा चांदेकर\n\nसॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या पल्लवी डुघरेकर यांचं मत आहे, की इतर मुद्द्यांसोबत चाईल्डकेअर पॉलिसी अतिशय महत्वाची आहे. \n\n\"मातृत्वामुळे बऱ्याचदा महिलांना नोकरी सोडावी लागते किंवा पार्टटाईम नोकरी करावी लागते. मुलांची देखभाल जर आडकाठी असेल तर येणाऱ्या सरकारने असे धोरण आखावं, की ज्यामुळे मुलांना सांभाळून नोकरी करता येईल. हे धोरण केवळ महिलाच नाही तर पुरुषांसाठीही असावे जेणेकरून तेही भार उचलू शकतील. या धोरणामुळे महिलांचा रोजगारात सहभाग वाढून अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे फायदाच होईल,\" असं डुघरेकर यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... परतफेड करण्यासाठी या कंपन्यांकडे पुरेसा निधी नव्हता. म्हणून मग अनिल अंबानींना आपल्या कंपन्यांच्या मालकीची मालमत्ता विकावी लागली. \n\nयानंतर अनिल अंबानींची झपाट्याने घसरण सुरू झाली. \n\nराफेलचा वाद\n\nराफेल खरेदी करार करताना त्याच्यातल्या 'ऑफसेट क्लॉज'साठी अनिल अंबानींच्या कंपनीची भागीदार म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यावरून गदारोळ झाला.\n\nभारत सरकार जे 59,000 कोटी रुपये या व्यवहारासाठी देईल, त्यातील 50 टक्क्यांची गुंतवणूक कशी करायची, याच्या काही अटी होत्या. याचाच अर्थ दसॉ एव्हिएशनला 30,000 कोटींची ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांच्या 'BIG' समूहातल्या काही कंपन्या विकल्या. यामध्ये बिग सिनेमा, रिलायन्स बिग ब्रॉडकास्टिंग, बिग मॅजिक यांचा समावेश आहे.\n\nरिलायन्स निप्पॉन (Reliance Nippon) मधला आपला हिस्साही अनिल अंबानींनी विकला. ही अनिल अंबानींकडील सर्वांत महाग मालमत्ता होती, जिचं मूल्य होतं 13,500 कोटी रुपये. \n\n3 एप्रिल 2019च्या आकडेवारीनुसार अनिल अंबानींची संपत्ती 1.7 अब्ज डॉलर्स आहे.\n\n2019मध्ये अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने दिवाळखोरी जाहीर केली. अनिल अंबानींनी थकबाकी भरावी अन्यथा त्यांना तुरुंगवास भोगावा लागेल असा सज्जड दम सुप्रीम कोर्टाने दिल्यावर त्यांचे मोठे बंधू मुकेश अंबानी मदतीला धावले. मुकेश अंबानींनी अनिल यांच्यातर्फे 4.5 अब्ज डॉलर्सची थकबाकी भरली.\n\nचीनी कंपन्यांचा दावा\n\nइंडस्ट्रीयल अँड कमिर्शियल बँक ऑफ चायना (ICBC), चायना डेव्हलपमेंट बँक आणि एक्स्पोर्ट इम्पोर्ट बँक ऑफ चायना या तीन बँकांनी अनिल अंबानींवर खटला भरलेला आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सला देण्यात आलेली कर्ज फेडण्यात आल्याने या तीन बँकांनी ही कारवाई केलीय.\n\nया सुनावणीदरम्यान आपलं 'नेट वर्थ' शून्य असल्याचं अनिल अंबानींनी युकेच्या कोर्टात सांगितलं. अनिल अंबानींनी आपल्याला कर्ज आणि त्यावरचं मिळून 70 कोटी डॉलर्स म्हणजे सुमारे 5,000 कोटी रुपये देणं असल्याचा या तीन बँकांचा दावा आहे. \n\nभारतीय सरकारी बँका, चायनीज बँक्स आणि बॉण्ड धारक यांच्याखेरीज इतरांकडेही रिलायन्स कम्युनिकेशन्सची थकबाकी असून एकूण थकबाकीचे दावे 90,000 कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे. आर-कॉमच्या ताळेबंदातल्या 46,000 कोटींच्या नोंदींच्या ही रक्कम दुप्पट आहे. दिवाळखोरी जाहीर केलेल्या कोणत्याही कंपनीवरचे हे सर्वात जास्त मूल्याचे थकबाकी दावे असतील. \n\nअनिल अंबानी सांगत आहेत त्यापेक्षा त्यांची संपत्ती आणि उत्पन्न नक्कीच जास्त असल्याचं जस्टिस वेक्समन यांनी म्हटलंय. जस्टिस वेक्समन म्हणाले, \"अंबानी स्पष्टपणे खोटं बोलले आहेत. ते सांगत आहेत त्यापेक्षा त्यांची मालमत्ता किंवा उत्पन्न नक्कीच जास्त आहे. माझ्या मते त्यांचे कुटुंबीय त्यांना सहकार्य करू शकतात आणि 715 कोटी रुपये ही रक्कम त्यांना परवडणारी असल्याने त्यांनी ती भरावी.\n\n\"मुकेश अंबानी यांची संपत्ती बघता कोर्टाने सांगितलेली रक्कम भरण्यास आपण सक्षम नाही, असं म्हणणं हास्यास्पद ठरेल. हे एक अत्यंत श्रीमंत कुटुंब आहे आणि यापूर्वीही त्यांनी एकमेकांना आर्थिक..."} {"inputs":"... परिसर सील केलाय,\" असं ते म्हणाले.\n\nधारावीत कोरोना पसरण्याचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे, मात्र बालरोगतज्ज्ञ तसंच आरोग्यविषयक लेखक डॉ. अमोल अन्नदाते सांगतात, \"परदेशातून भारतात आलेले काही भारतीय कोरोनाचं इन्फेक्शन घेऊन आले. या भारतीयांना क्वारंटाईन करण्यात आलं नव्हतं. होम क्वारंटाईनमध्ये असतानादेखील त्यांनी मुक्त संचार केला, त्यामुळे त्यांच्या घरी काम करणाऱ्या लोकांना याची लागण झाली आणि त्यामुळे हा व्हायरस झोपडपट्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने पोहोचला.\"\n\nसायन-धारावी परिसरात गेली 35 वर्षं वैद्यकीय सेवा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लोकांचं ट्रेसिंग करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी एका ट्वीटद्वारे दिली.\n\nतर शनिवारपर्यंत राज्यात 42,713 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2913 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलंय, असं राज्य सरकारने सांगितलंय. \n\nमुंबईतील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येला आळा घालण्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलत असल्याचं आरोग्यमंत्री टोपे म्हणाले. \"मुंबईत आयसोलेशन आणि क्वारंटाईनमध्ये असलेल्या लोकांवर महापालिकेचे चार हजार कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. सर्व हाय रिस्क लोकांची आम्ही कोरोनाची तपासणी करतोय. गरज पडल्यास ड्रोन, GPS सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून हायरिस्क व्यक्ती आणि त्यांच्या निकटवरतीयांवर सुद्ध नजर ठेवू,\" त्यांनी सांगितलं.\n\n\"परदेश प्रवास किंवा कोरोनाग्रस्त रुग्णाशी थेट संपर्क नसलेले रुग्ण मुंबईत आढळून आले आहेत. ही गोष्ट खरी असली तरी यांची संख्या फार कमी आहे. महाराष्ट्र अजूनही संसर्गाच्या स्टेजमध्ये पोहोचलेला नाही,\" असं ते म्हणाले.\n\n\"मात्र मुंबईतील झोपडपट्टयांमध्ये कोरोनाचा संसर्ग रोखणं प्रशासनासमोर मोठं आव्हान आहे. यासाठी झोपडपट्टीतील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना त्याच परिसरात जागा असल्यास किंवा दुसऱ्या ठिकाणी हलवण्याबाबत राज्य सरकार विचार करतंय,\" असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. \n\nसरकार काय उपाय करतंय?\n\nसंसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोनमध्ये पालिकेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकाची तपासणी करण्यात येत आहे. त्याचसोबतच लो-रिस्क कॉन्टॅक्टची फोनद्वारे माहिती घेतली जातेय.\n\nमुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्दी टाळण्यासाठी मुंबईतल्या 5 हजार CCTV कॅमेऱ्यांच्या मदतीने प्रत्येक विभागावर लक्ष ठेवण्यात येतंय. तसंच मुंबईत महापालिकेच्या 210 हेल्थ पोस्ट सुरू करण्यात आल्या आहेत, त्याचबरोबर पालिकेच्या 186 डिस्पेन्सरीदेखील आहेत, म्हणजेच साधारण प्रत्येक किलोमीटरमागे एक हेल्थ सेंटर सुरू करण्यात आलंय.\n\nझोपडपट्टीतील रहिवाशांचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अन्न-पाण्याची व्यवस्था. डॉ. अनिल पाचणेकर म्हणतात, \"झोपडपट्टीसारख्या परिसरात प्रशासनाने डोळ्यात तेल घालून लक्ष द्यायला हवं, गरिबांच्या पोटापाण्याची व्यवस्था करायला हवी. लोकांमध्ये तुम्ही सुरक्षित आहात याची भावना निर्माण करायला हवी, जेणेकरून..."} {"inputs":"... परिस्थितीतून बाहेर पडत असताना कुठल्याही राजकीय पंडित किंवा तज्ज्ञाने कल्पनाही केली नव्हती, असं संकट त्यांच्यासमोर उभं ठाकलं आहे. \n\nहे संकट म्हणजे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी व्हाईट हाउसमध्ये युरोप विरोधात अमेरिकेच्या व्यापारी लढ्याची केलेली घोषणा. \n\nसीमेजवळ ठाकलेले युद्ध आणि निर्वासित\n\nपश्चिम आशिया कायमच अशांततेसाठी प्रसिद्ध राहिला आहे. \n\nया क्षेत्रात आणि उत्तर आफ्रिकेमध्ये गेल्या एक दशकापासून सुरू असलेलं युद्ध आणि हाणामारीचा युरोपवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात मोठा प्रभाव पडल... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं हे नेते लोकांना सांगत आहेत. \n\nयाशिवाय राजकीय पातळीवरचे घावही उत्प्रेरकांची भूमिका बजावतात आणि पॉप्युलिस्ट प्रकारच्या नेत्यांना त्यांना पाहिजे तसं वातावरण मिळतं. \n\nयावेळी संपूर्ण युरोपात महासंघातून बाहेर पडण्याची भाषा करणाऱ्या नेत्यांच्या समर्थकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. \n\nमहासंघातून ब्रिटन बाहेर पडल्यानंतर आता एका भयंकर दुःस्वप्नानाने युरोपची रात्रीची झोप उडवली आहे. \n\nयुरोपीय महासंघापासून वेगळं होण्याची भाषा एक मोठी समस्या बनून उभी ठाकली आहे. \n\nरशियाची समस्या\n\n2014 साली क्रिमिया द्विपकल्पावर आलेलं संकट हे खरं म्हणजे युरोपच्या हृदयावरच वार होता. \n\nआंतरराष्ट्रीय करारानुसार क्रिमिया युक्रेनचा भाग होता. मात्र रशियाने तो काबीज केला. \n\nजगात सर्वत्रच टीका होत असतानादेखील रशियाने क्रिमियाच्या विलीनीकरणाला योग्य ठरवण्यासाठी 'लोकमत' घेतलं. \n\nआपल्या संकटांचा सामना करत असलेला युरोप ऊर्जेसाठी रशियावर अवलंबून आहे. यामुळेच क्रिमियाच्या मुद्द्यावर तो कोणतंच कठोर पाऊल उचलू शकला नाही. \n\nइतर सर्व राजकीय संबंधाव्यतिरिक्त एक वास्तव हेदेखील आहे की रशिया एक आण्विक ताकद आहे आणि युरोपातील उद्योग आणि रोजचं जगणं रशियाकडून मिळणाऱ्या नैसर्गिक वायूवर अवलंबून आहे. \n\nम्हणजेच रशियाच्या हातातली गॅस पाईपलाईन रूपी तलवार युरोपच्या मानेवर टांगलेली आहे. \n\nत्यामुळे युरोपला महासंघ की गॅस यापैकी काय हवंय, हा निर्णय घ्यायचा आहे. \n\nइराण : सुटकेची किल्ली\n\nइराणच्या अर्थव्यवस्थेचं एक वेगळं मॉडेल आहे ज्यावर त्यांचा कार्यभार चालतो.\n\nइराण एक मोठी बाजारपेठ आहे. क्रांतीच्या तीन दशकांनंतर इराणला हे स्थान मिळवता आलं आहे. \n\nयाची इतरही काही कारणं आहेत. युरोपला इराणच्या नैसर्गिक वायूंच्या साठ्यांपर्यंत पोहोचता आलं तर तो युरोपसाठी खेळ पालटणारा हुकुमाचा एक्का ठरेल. \n\nजगात रशियानंतर इराणकडेच सर्वांत मोठा नैसर्गिक वायूंचा साठा आहे. इराणकडे अंदाजापेक्षाही खूप जास्त वायूसाठा असल्याचं बोललं जातं. \n\nतंत्रज्ञानाच्या अभावी इराणमधल्या या नैसर्गिक वायूंच्या साठ्यांचा अचूक अंदाज बांधता आलेला नाही. \n\nयाशिवाय विमान खरेदी, ऑटोमोबाईल आणि त्यांच्या तंत्रज्ञानाची खरेदी या इराणच्या गरजा युरोप भागवू शकतो. यामुळे युरोपची आर्थिक स्थिती सुधारु शकते. \n\n'क्रांती निर्याती'चं धोरण\n\nमात्र अमेरिकेने इराणसोबतचा अणुकरार रद्द केल्यानंतर युरोपची ही अपेक्षा धूसर होत असल्याचं..."} {"inputs":"... पर्याय नव्हता असं म्हटलं होतं. रिलायन्स डिफेन्सची आर्थिकस्थिती आपल्याला माहीत नाही, पण अनिल अंबानी आर्थिकदृष्ट्या संकटात आहेत. \n\nप्रश्न : तुमच्या बातमीत पर्रिकर यांची टिप्पणी वगळ्यात आली होती?\n\nउत्तर : आम्हाला पर्रिकरांच्या टिप्पणी शिवाय कागदपत्रं मिळाली होती. सरकारने नंतर ते कागद प्रसिद्ध केले. आम्ही कागदपत्रांतील काही वगळत नाही. शोधपत्रकारिता करत असताना सर्व कागदपत्रं एकावेळी मिळत नाहीत. \n\nप्रश्न : संरक्षण संदर्भातील करारांत सरकारने यापूर्वी कधी हस्तक्षेप केला आहे?\n\nउत्तर : हो, केला आहे. पण ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"या. \n\nप्रश्न : रफाल प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा संशय आहे का? \n\nउत्तर : आपल्याला राजकीय पक्षांसारखं बोलता येणार नाही. टप्प्याटप्यांनी आपल्याला जावं लागेल. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पर्याय येतात. यातला सगळ्यात पहिला पर्याय असतो ER Details हा. यामध्ये ER म्हणजेच elected representative म्हणजेच गावातील निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांची माहिती दिलेली असते.\n\nया पर्यायावर क्लिक केलं की तुम्हाला गावातील सरपंच, सचिव, ग्रामपंचायत सदस्य यांची सविस्तर माहिती यात दिसून येते. यात संबंधितांचं नाव,पद, वय, जन्मतारिख अशी माहिती दिलेली असते.\n\nआता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे एप्लिकेशन नुकतंच लाँच करण्यात आलं आहे. त्यामुळे यात माहिती भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. त्यामुळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"डोकं असावं लागतं. पैसे नेमके कुठे खर्च करायचे? हे त्याला कळायला हवं. पैसै परत गेले तर त्याचा अर्थ त्यांना गावाच्या विकासासाठी आलेला निधी वापरता आलेला नसतो. याचाच अर्थ ग्रामपंचायत गावाचा प्रॉपर विकास आराखडा तयार करू शकली नाही, असा होतो.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पवारांपासून वसंतदादा घराण्याचं कायम वैर राहिलेला आहे. \n\nतरुण भारतचे पत्रकार शिवराज काटकर सांगतात, \"वसंतदादा पाटील आणि पतंगराव कदम ही सांगली जिल्ह्यातली मातब्बर घराणी. मात्र लोकसभा निवडणुकीत यांचे वारस काँगेसला वाऱ्यावर सोडण्यासाठी ताकद लावताना दिसत आहेत. त्याचं कारण आहे, या दोन्ही घराण्यातील पिढ्यानं पिढ्याचं वैर.\n\n\"विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे दोघेही विधानसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे हक्काचा मतदारसंघ स्वाभीमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याचा घाट स्थानिक पातळीवर सुरू आहे,\" असं त्यांनी सांगितलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि अशोक चव्हाण यांची मुख्यमंत्री पदावरून उचलबांगडी झाली त्यावेळी ही प्रतीक पाटील हे मुख्यमंत्रिपदाच्या रेस मध्ये होते, त्यामुळे कुठेतरी प्रतीक पाटील हे काँग्रेसमध्ये नेत्यांना अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा राजकारणात भरारी देण्यासाठी कोणताही काँग्रेस नेता इच्छुक नसल्याचं वाटतंय. \n\nकाँग्रेसने जर ही जागा स्वाभिमानीला दिली तर मात्र काँग्रेस सांगली जिल्ह्याच्या राजकारणातून संपण्याची ही सुरुवात असेल,\" असं काटकर यांना वाटतं.\n\nसांगली स्वाभिमानीला मिळणार ?\n\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने काँग्रेसकडे वर्धा, बुलडाणा आणि सांगलीची मागणी केली होती. त्यापैकी बुलडाणा आणि वर्ध्यात उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे राजू शेट्टी आता सांगलीसाठी आग्रही आहेत. \n\n\"सांगली आम्हाला सोडण्यासाठी आघाडी सकारात्मक असून लवकरच काँग्रेसकडून याची अधिकृत घोषणा होईल आणि त्यानंतर स्वाभिमानी उमेदवार जाहीर करेल,\" असं स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nपण स्थानिक पातळीवर मजबूत संघटन नसलेल्या सांगलीमध्ये स्वाभिमानी कोणत्या जोरावर निवडून येईल असं विचारलं असता ते म्हणाले \"राज्यात होणाऱ्या आंदोलनांचा उठाव सांगलीत होतोच. शिवाय हा मतदारसंघ शेट्टी यांच्या हातकणंगले मतदारसंघाला जोडून आहे. मुख्य म्हणजे सांगली जिल्ह्यात कॉग्रेस राष्ट्रवादीचं जाळं आहे, त्याचा एकत्रित फायदा स्वाभिमानीला होईल.\" \n\nआघाडीकडून कुणीही उमेदवार व्हायला तयार नाही त्यामळे निवडणूक आणि त्याचा निकाल हा फक्त आता औपचारिकता राहील आहे, असं मत या सर्व घडामोडींवर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. \n\nहेही वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पहिल्या टप्प्यात कुटुंबातील 1-2 व्यक्ती पॉझिटिव्ह येत होत्या. पण, अमरावतीत कुटुंबच्या कुटुंब पॉझिटिव्ह आहेत. हा नवा ट्रेन्ड पहायला मिळतोय. ही अत्यंत चिंतेची बाब आहे.\"\n\n'50 टक्के लोकांची कोरोना चाचणी पॉ़झिटिव्ह'\n\nअमरावतीत कोरोना व्हायरसचा हा प्रसार शहर आणि जिल्ह्यातील काही पॉकेट्समध्ये दिसून आलाय. \n\nडॉ. साळुंके पुढे सांगतात, \"अमरावतीत काही भागात 50 टक्के लोकांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आहे. असं झालेलं आपण कधीच ऐकलेलं नाही. सुदैवाने व्हायरसचा प्रसार काही भागापूरताच मर्यादीत आहे.\" \n\nएकीकडे अमरावती... उर्वरित लेख लिहा:","targets":"यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... पहिल्या तीन शतकांत कौमार्य वाचवण्याच्या नादात अनेक स्त्रियांना हौतात्म्य पत्करल्याची उदाहरणं आढळली आहेत. \n\nरोमच्या अँग्नेस यादेखील त्यापैकी एक आहेत. त्यांनी शहराच्या गव्हर्नरशी लग्न करायला नकार दिला म्हणून त्यांची हत्या करण्यात आली होती. \n\nमध्ययुगीन काळात ही प्रथा थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती. कारण धर्मगुरुंप्रमाणे जीवन जगणं लोकप्रिय झालं होतं. नंतर 1971 मध्ये Ordo consecrationis virginum या नावाने एक निवेदन जारी करण्यात आलं होतं. त्यानंतर या प्रथेचं पुनरुज्जीवन झालं. पण या निवेदनानुसार ही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाधित ठेवणं हे महत्त्वाचं आहे पण पवित्र कुमारिका होण्यासाठी ती अट नाही. \n\nUnited States Association of Consecrated Virgins (USACV) या संस्थेच्या हायेस सदस्य आहेत. त्यांना ही तत्त्वं निराशाजनक आहेत असं वाटतं. \n\n\"पवित्र कुमारिका होण्यासाठी कौमार्यभंग झालेला चालू शकतो असं निर्देश सांगतो, ही बाब धक्कादायक आहे,\" असं हायेस यांचं मत आहे.\n\nहायेस यांच्या मते या निवेदनात आणखी स्पष्टता हवी होती. तरीही कुमारिकां बाबत चर्चने विचार केला ही बाब सुखावह आहे असं हायेस यांना वाटतं. \n\n\"उमेदवारांनी लग्न केलेलं नसावं तसेच कोणत्याही प्रकारचा पावित्र्यभंग केलेला नसावा असं त्यात नमूद केलं आहे.,\" त्या पुढे सांगतात. \n\n\"तारुण्यात काही दुर्घटना झाली किंवा बलात्कार झाला असेल तर ती बाई कुमारिका राहत नाही. त्यामुळे इच्छा असतानाही एखादी स्त्री कुमारिका राहू शकत नाही.\"\n\nकॅथलिक स्त्रियांनी पवित्र कुमारिका व्हावं यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळण्याची आवश्यकता आहे. \n\n\" अशा कुमारिकांच्या संख्येत वाढ होतेय कारण देवाशी निष्ठा ठेवणाऱ्यांची समाजाला गरज आहे. धर्माला सुद्धा त्यांची गरज आहे.\" असं त्यांना वाटतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पांढरे करते. कुणाच्याही बोलण्याला प्रतिसाद देत नाही. तिच्या सर्वांगाला घाम फुटतो. ती कुडकुडते. तिच्या हृदयाचे ठोके तेवढे सुरू असतात. देवाने आम्हाला बाळ दिलं. पण, बाळ असूनही आमच्या आयुष्यात आनंद नाही. आमच्या मनात अनेकदा आत्महत्येचा विचार येऊन गेला आहे. असं जगणं आमच्यासाठी नरकापेक्षा कमी नाही. बाळाला किती त्रास सहन करावा लागतो. आमच्या मनात मृत्यूचे विचार येतात. ती अशी तडफडत असताना आम्ही शांत राहू शकत नाही. आमच्या सगळ्या आशा तिच्यावर आहेत. घरातल्या सगळ्यांना मुलगी आवडते.\"\n\nआर्थिक चणचण\n\nशबानाचे वडी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला माहिती होतं. आम्ही ओळखीच्या लोकांकडे विचारणा केली तेव्हा त्यांनी कोर्टात याचिका दाखल करण्याचा सल्ला दिला. एका व्यक्तीने याचिका लिहून दिली. ज्यांना वकील परवडत नाही त्यांना कोर्टात सकाळी बोलवलं जातं. आम्ही या महिन्याच्या 9 तारखेला कोर्टात गेलो होतो. \n\nन्यायमूर्ती म्हणाले ही कागदपत्र चित्तूरच्या कोर्टात सादर करावी लागतील. ही कागदपत्रं स्वीकारण्याचा अधिकार त्यांना नाही. आमच्याकडे चित्तूरला जाण्याचेही पैसे नव्हते. आम्ही घरी तीन वेळचं जेवणही बंद केलं आहे. फक्त दोन वेळेलाच जेवतो. उपाशीच राहतो. उद्देश केवळ एकच थोडे पैसे वाचवायचे. त्यातून बाळासाठी दूध आणायचं. न्यायमूर्तींनी तसं म्हटल्यावर आम्ही कोर्टातून बाहेर आलो. बाहेर पडताना काही पत्रकारांनी आम्हाला बघितलं आणि त्यांनी आमची विचारपूस केली.\"\n\nशबानाचे आजोबा पठाण अय्यूब खान म्हणाले, \"मेडिकल स्टोअरचा मालक खूप चांगला माणूस आहे. आम्हाला बंगळुरूला जावं लागू नये म्हणून तो इंजेक्शन मागवतो. आम्हाला अनेकांनी मदत केली आहे. आमची परिस्थिती बघून काहींनी आम्हाला बिनव्याजी पैसे दिले. माझा लहान मुलगा (पठाण बावाजान) इकडून-तिकडून पैशांची व्यवस्था करतोय.\"\n\nशबानाची आई इंटरमिजिएटपर्यंत शिकली आहे आणि काही खाजगी हॉस्पिटलमध्ये तिने कामही केलं आहे. त्यामुळे बंगळुरूच्या डॉक्टरांनी तिला इंजेक्शन कसं द्यायचं ते शिकवलं. \n\nबावाजान सांगत होते, \"यापूर्वी याच आजाराने माझी दोन मुलं जन्म होताच दगावली. शक्य होतं ते सगळं मी केलं आहे. माझ्या ओळखीतल्या सर्वांकडे मी मदतीची याचना केली आहे. अजूनही करतोय. तंबालापल्ली आणि मदनपल्लीच्या आमदारांनी मदतीचं आश्वासन दिलं आहे. बी. कोताकोटाच्या मंडल अधिकाऱ्यांनी आमचं म्हणणं ऐकलं आहे. ही सर्व मंडळी मदत करतील, अशी आशा आम्हाला आहे.\"\n\n\"आम्हाला दुसरं काही नको. घर नको, पैसा नको. तिला एखाद्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करता आलं आणि तिला चांगले औषधोपचार मिळाले, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आम्हाला आमच्या आयुष्यापेक्षा हे बाळ प्रिय आहे. ती सुदृढ असावी, हेच खूप आहे. आम्ही झाडाखालीही जगू,\" हे सांगताना शबानाच्या आईच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. \n\nदरम्यान, मदनपल्लीचे आमदार मोहम्मद नवाझ बाशा यांनी तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी 11 हजार 875 रुपयांचा चेक दिला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो..."} {"inputs":"... पाजतेच ना? तेव्हा तिच्यातील मातृत्व, स्त्रीत्व जागृत असतं ना? हा विचार करून पाहा.\"\n\n6. अजय निंबाळकर - 'दिदी करते लहान भावाचं रक्षण'\n\n\"राव, आज तर विभाजीत चर्चा नको. रक्षा फक्त भाऊच नाही करत तर मोठी दिदीसुद्धा जगासोबत लढून लहान भावाचं जगणं सोपं करतात,\" असं मत अजय निंबाळकर यांनी व्यक्त केलं आहे. \n\n7. जयमाला धनकीकर - 'प्रत्येक सणात स्त्री-पुरुष स्पर्धा का निर्माण करता?'\n\n\"कोणत्याही सणांबद्दल पूर्ण माहिती नसली की असे तर्क लावले जातात आणि स्वत:ची प्रसिद्धी केली जाते. त्यामुळे यावर प्रतिक्रिया देताना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा स्वतंत्र आहेत'\n\n\"या देशात स्त्रियांना कधी चूल आणि मूल, सती जाणे पुरते मर्यादित ठेवले जायचे आणि आज नारीशक्तीचा (नारा) दिला जातो. आज भारतीय स्त्रियांना सार्वभौम स्वातंत्र आहे, ते कुणामुळे? त्यामुळे ज्याला साजरा करायचा असेल तो करेल आणि ज्याला नाही करायचा तो नाही करणार, आणि काही जण तर करायचा म्हणून करतात. थोडक्यात जो तो आपल्या सोयीनुसार वागत असतो.\"\n\n11. सुशीलकुमार माने - 'सणाचा जन्म पुरुषी वर्चस्वी मानसिकतेतून'\n\n\"रक्षाबंधनाचा अर्थ आम्हाला लहानपणापासून असा सांगितला गेलाय की भावाने बहिणीचं रक्षण करावं. पूर्वी नक्कीच कोणत्याही युद्धाच्या वा तहाच्या सगळ्यांत मोठ्या पीडित या स्त्रियाच होत्या. त्या दृष्टीने तसं असेल कदाचित, पण तरी नकळतपणे तुम्ही तुमची रक्षा करू शकत नाहीत. तुम्हाला आम्हीच हवेत वाचवायला, असं म्हणत सणाचा जन्म हा पुरुषी वर्चस्व मानसिकतेतूनच झालेला आहे, अस म्हणता येईल. पण सध्या काळ बदलला आहे. स्त्रिया फार पुढे गेलेल्या आहेत ना त्यांना कसल्या पुरुषी रक्षणाची गरज आहे. त्यामुळे फक्त बहीण भावाच्या नात्यासाठी समर्पित एक दिवस अस म्हणता येईल!\"\n\nतुम्हाला ही मतं पटतात का? आणखी काय वाटतं? कॉमेंट करा फेसबुक आणि ट्विटरवर.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पाटील यांचा जनसंग्रह आहे. सीआर पाटील स्वत: शेतकरी आणि उद्योगपती आहेत. मीडिया उद्योगसमूहातही त्यांचा वावर आहे. स्थानिक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीचे ते मालक आहेत. \n\nलोकप्रिय पाटील \n\n2014 निवडणुकांवेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होते. त्यावेळी पाटील नवसारी मतदारसंघातून उमेदवार होते. \n\nज्येष्ठ पत्रकार अजय नायक यांनी सीआर पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीचा उंचावणारा आलेख जवळून पाहिला आहे. \n\n\"2014 निवडणुकांवेळी मी त्यांच्याबरोबर मतदारसंघात फिरलो आहे. लोक... उर्वरित लेख लिहा:","targets":"याने विजय मिळवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मताधिक्यापेक्षाही पाटील यांना जास्त मतं होती. \n\n16व्या आणि 17व्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपने गुजरातमध्ये 26पैकी 26 जागा जिंकल्या होत्या. \n\nझेपावे दक्षिणेकडे\n\n1980 मध्ये केशुभाई पटेल यांच्या रुपात पाटीदार समाजाचे नेते गुजरात भाजपचे पहिले अध्यक्ष होते. शंकरसिंह वाघेला यांनी उत्तर गुजरातमध्ये तर काशीराम राणा यांनी दक्षिण गुजरातमध्ये पक्ष रुजवला. \n\n1991 मध्ये काशीराम राणा यांची गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी निवड झाली. 1996 पर्यंत तेच अध्यक्षपदी होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात राणा टेक्सटाईल खात्याच्या मंत्रीपदी होते. भाजपमधून बाहेर पडल्यानंतर वाघेला यांनी राष्ट्रीय जनता पक्षाची स्थापना केली आणि ते गुजरातचे मुख्यमंत्री झाले. \n\nचंद्रकांत पाटील\n\nनंतर वाघेला यांनी स्वत:चा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला. ते युपीए सरकारच्या काळात राणा यांच्याप्रमाणे टेक्सटाईल खात्याचे मंत्री झाले. \n\nभौगोलिकदृष्ट्या गुजरात राज्याचे चार भाग पडतात. उत्तर, दक्षिण, मध्य आणि सौराष्ट्र असे हे चार प्रांत आहेत. गेल्या दोन दशकांपासून सौराष्ट्रमधील भाजप नेत्यांची गुजरात भाजपच्या अध्यक्षपदी निवड होते. वजूभाई वाला (ओबीसी, राजकोट), आरसी फाल्डू (पाटीदार, जामनगर), पुरुषोत्तम रुपाला (पाटीदार, अम्रेली), विजय रुपानी (जैन, राजकोट) आणि जितू भाई वाघानी (पाटीदार, भावनगर) अशी ही परंपरा आहे. वजूभाई सध्या कर्नाटकचे राज्यपाल आहेत तर रुपानी गुजरातचे मुख्यमंत्री आहेत. \n\nक्षत्रिय, पाटीदार, ओबीसी हा जातीय तिढा सोडवण्यासाठीच पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचं ज्येष्ठ पत्रकार कौशिक मेहता सांगतात. पाटील यांची नियुक्ती केवळ राजकीय अभ्यासकांना नव्हे तर भाजपमधील अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. दक्षिण गुजरातमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांवेळी पाटीदार समाजाच्या मुद्याला काटशह देण्यात पाटील यांनी निर्णायक भूमिका बजावली आहे. \n\nपाटील यांच्यासमोरील आव्हानं\n\nपाटील यांनी सौराष्ट्र लॉबीकडून सूत्रं स्वीकारली आहेत. या समाजाचंही प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते ओबीसी, पाटीदार, क्षत्रिय अशा कोणत्याही समाजाचे नेते नाहीत. गुजरातच्या राजकारणात या तीन घटकांची भूमिका मोलाची राहिली आहे. \n\nराज्यात आणि पक्षांतर्गत संरचनेत अनेक बदल प्रलंबित आहेत. वर्ग आणि जातीआधारित समीकरणं लक्षात..."} {"inputs":"... पाडण्यात आली. देशात द्वेषाचं वातावरण निर्माण झाला. यात अनेकांचे जीव गेले. या कृतीने जे सामाजिक तडे गेले ते भारतीय प्रजासत्ताकाला हादरवून टाकणारे होते. \n\nनोव्हेंबर 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने रामजन्मभूमी-बाबरी मशीद या ऐतिहासिक खटल्यावर निकाल दिला. निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला असला आणि बाबरी मशिदीचा संपूर्ण परिसर राम मंदिरासाठी देण्यात आला असला तरी 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडणं 'कायद्याचं उघड-उघड उल्लंघन होतं' आणि 'हे कृत्य म्हणजे सार्वजनिक उपासनास्थळ उद्ध्वस्त करण्याचं ठरवून आखले... उर्वरित लेख लिहा:","targets":"देश उभा होता त्याकडे लक्ष वेधणारा आहे. सगळे समान असतात. मात्र, काही अधिक समान असतात. (ऑल ऑर इक्वल बट सम आर मोअर इक्वल) याचा प्रत्यय यातून येतो. मंदिराच्या जागेचा इतिहास, संदर्भ आणि त्यावरून झालेलं विभाजन बघता मंदिर निर्माणाचा हा कार्यक्रम भारताच्या स्वरुपालाच नख लावणारा ठरेल. \n\nश्रद्धा आणि राष्ट्र यांची सरमिसळ - ही तर फक्त सुरुवात आहे\n\nया प्रकरणात 'मध्यस्थी' करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुस्लिमांच्या एका गटाचं म्हणणं होतं की झालं गेलं विसरून मुद्दा निकाली काढला जावा. \n\nनॉर्वेयन स्कूल ऑफ थिऑलॉजी, रिलीजन अँड सोसायटीतल्या विचारवंत आणि युनिव्हर्सिटी ऑफ ओस्लोच्या सेंटर फॉर रिसर्च ऑन एक्स्ट्रिमिझमशी संलग्न एव्हियन लिडिग म्हणतात, \"नव्या प्रकारची श्रद्धा आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या नूतनीकरणाची ही सुरुवात आहे. \n\n5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराची पायाभरणी करणार आहेत. हा कार्यक्रम म्हणजे 1992 ला बाबरी मशिदीच्या हिंसक विध्वंसानंतर जी हिंदुत्ववादी चळवळ सुरू झाली त्या चळवळीसाठीचा ऐतिहासिक क्षण असणार आहे. \n\nपूर्वी ज्याला हिंसाचार मानला गेला तो हिंसाचार आज सरकार-समर्थित प्रयत्नांनी वैध ठरवण्यात आला आहे. राम मंदिर उभारणी एक अशा बहुसंख्याकांच्या राष्ट्रवादाचं प्रतिनिधित्व करते ज्यात भारतात समृद्ध धार्मिक विविधता असूनही हिंदू इतर सर्व धर्मांपेक्षा श्रेष्ठ धर्म मानला गेला आणि इतर धर्मांना 'राष्ट्रविरोधी' मानलं गेलं.\" \n\nत्या पुढे असंही म्हणतात, \"मोदीं प्रशासनाचा फोकस आता केवळ राष्ट्र किंवा परराष्ट्र धोरणावर राहिलेला नाही तर तो राम मंदिरासारख्या सांस्कृतिक बाबींकडेही आहे. त्यामुळे मोदी प्रशासनाचा हा काही शेवटचा हिंदुत्त्व अजेंडा असेल, असं मानण्याची गरज नाही.\"\n\nहिंदुंची पवित्र भूमी\n\nकाही विचारवंतांच्या मते 'नेहरू युगाच्या' भारतीय प्रजासत्ताकावरचा सूर्य मावळला असेल तर ही खचितच दुसऱ्या भारतीय प्रजासत्ताकाची नांदी आहे. एक असं राष्ट्र जे नागरिकत्त्वाचा संबंध श्रद्धा आणि वंश यांच्याशी जोडणाऱ्या देशांच्या पंगतीत जाऊन बसणारा असेल. \n\nप्रा. क्रिस्टोफ जेफरलॉट म्हणतात की भूमिपूजन सोहळ्याची तारीख बघता याचा संबंध केवळ मंदिर उभारणीपुरता नाही, हे स्पष्ट होतं. \n\nते म्हणतात, \"तारखेची निवड बघता एक लक्षात येतं की गेल्या वर्षी जम्मू-काश्मीरची स्वायतत्ता रद्द करणं आणि बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिर उभारणं यांचा उद्देश एकच आहे - भारतीय..."} {"inputs":"... पालकांसमोर आहे. \n\nप्रातिनिधीक फोटो\n\nयासंदर्भात बोलताना वकील असीम सरोदे यांनी सांगितलं, \"हा निकाल महाराष्ट्राला सरसकट लागू होणार नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाने हे निर्देश राजस्थानसाठी दिले आहेत. पण जेव्हा महाराष्ट्रातल्या शाळांसाठी म्हणून याचिका दाखल केली जाईल तेव्हा न्यायालय याच निकालाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शाळांनाही तेच निर्देश देऊ शकतं.\"\n\nराज्य सरकारची भूमिका सुद्धा महत्त्वाची आहे. गेल्यावर्षी 8 मे रोजी सरकारेने फी कमी करण्यासंदर्भात शासन निर्णय जारी केला होता. पण त्याविरोधात संस्थाचालक... उर्वरित लेख लिहा:","targets":"विद्यार्थी वापरत नाहीत त्याचे पैसे शाळा कोणत्या आधारावर आकारत आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे. लॉकडॉऊनमध्ये अनेक पालकांची आर्थिक परिस्थिती हालाकीची आहे. त्यामुळे याचा सारासार विचार करत राज्य सरकारने ठरवलं तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारावर परिपत्रक काढून महाराष्ट्रातही फी कमी होऊ शकते.\" \n\nमहाराष्ट्रातील पालकांचा आक्षेप कशासाठी?\n\nबारा महिने म्हणजेच एक अख्खं शैक्षणिक वर्ष उलटून गेलं तरी आजही राज्यातील शाळा बंद आहेत.\n\nप्रातिनिधीक छायाचित्र\n\nशाळा बंद असल्याने शाळेतील विविध विषयांच्या प्रयोगशाळा, संगणकाचे प्रशिक्षण, विविध उपक्रम, शाळेचे मैदान, ग्रंथालय अशा वैविध्यपूर्ण शिक्षणांपासून विद्यार्थी वर्ग सध्या वंचित आहे. पण तरीही पालकांकडून दरवर्षीप्रमाणे पूर्ण फी मागितली जात असल्याचं पालक सांगतात.\n\nराज्यभरातील विविध पालक संघटनांनी याला विरोध दर्शवला आहे. गेल्या सहा महिन्यांपासून पालक वर्गाकडून शाळेची पूर्ण फी भरण्यासाठी आक्षेप नोंदवला जात आहे.\n\nमुंबईत राहणाऱ्या रविंद्र कळंबेकर यांचा मुलगा इयत्ता आठवीत शिकतो. \"कोरोना काळात पगार कपात झाल्याने आम्ही पूर्ण फी भरली नाही म्हणून शाळेने तब्बल चार महिने मुलाला ऑनलाईन वर्गात शिक्षण दिले नाही,\" अशी तक्रार ते करतात.\n\nयासंदर्भात त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचीही भेट घेतली. शाळेच्या व्यवस्थापनाशी चर्चा करून आता विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे पण आजही शाळा पूर्ण फीसाठी आग्रही आहेत, असं रविंद्र कळंबेकर सांगतात.\n\n\"काही पालकांनी एकत्र येत वर्षा गायकवाड यांची भेट घेतली होती. फी कमी करण्यासंदर्भातही त्यावेळी चर्चा झाली. या बैठकीला आता जवळपास सहा महिने होत आले. पण अजूनही अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही.\"\n\nआमच्या मुलांना घरी बसून जे शिक्षण घेता येत नाहीय आणि शाळांनाही वीज बिल, मनुष्यबळ असा सर्व खर्च सध्या करावा लागत नाहीय तरीही आम्ही शाळांची हजारो रुपयांची पूर्ण फी का भरायची? असा पालकांचा सवाल आहे.\n\nराज्यातील अनेक खासगी शाळा ऑनलाईन शिक्षण देत असल्याच्या नावाखाली अवाजवी फी वसूल करत असल्याचा आरोपही पालक संघटनांनी केला आहे.\n\nकोरोना काळासाठी सूचना महत्त्वाची\n\nशुल्क नियंत्रण कायद्यानुसार विनाअनुदानित, स्वयंअर्थसहाय्य, खासगी शाळांनी एकावेळी किती टक्के फी वाढवावी यावर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा मर्यादा आणण्यासाठी शुल्क नियंत्रण कायदा आणला गेला. \n\nपण या कायद्यात नियमानुसार..."} {"inputs":"... पिढीला मंटो यांच्याविषयी आकर्षण का? \n\nकाँग्रेस हॉलमध्ये आता एक हॉटेल उघडलं आहे. बगदादी यांच्या मते त्याकाळची मुंबई खूपच वेगळी होती. समाजातली मान्यवर मंडळी तवायफ नृत्यांगनांचं नृत्य पाहण्यासाठी येत असत. या परिसरात खूप चित्रपटगृहं होती. \n\nकामाठीपुरा परिसरातही एक चित्रपटगृह होतं, जिथे परिसरातल्या सेक्स वर्कर्स गुरुवारी जाऊन चित्रपट पाहायच्या. या चित्रपटगृहात चित्रपट पाहणं महाग असायचं. \n\n'मंटोवॉक'च्या निमित्ताने एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईने परिसंवादाचं आयोजन केलं होतं. यावेळी अनेक जाणकार वक्ते उपस्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"या विद्यार्थिनी असलेल्या भाग्यश्री भेटल्या. त्यांनी सांगितलं, \"मला मुंबईविषयी तसंच चित्रपटांविषयी जाणून घ्यायला आवडतं. कला आणि सिनेमा या गोष्टी मंटो यांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक होता. मी त्यांच्या गोष्टी वाचत नाही. परंतु या वॉकच्या निमित्ताने त्यांच्याविषयी अनेक गोष्टी कळल्या. आता मला मंटो यांचं साहित्य वाचायचं आहे.\" \n\nविल्सन कॉलेजमध्ये भौतिकशास्त्राच्या विद्यार्थिनी उर्वशी यांनी 'मंटो' चित्रपटाचा ट्रेलर पाहिला. उर्वशी यांना जुने चित्रपट पाहायला आवडतात. या वॉकनंतर मंटो यांच्याप्रती जिज्ञासा वाढली आहे, असं त्यांनी सांगितलं.\n\nमंटो यांनी जुन्या चित्रपटातील कलाकारांविषयी सुरेख लेख लिहिलं आहेत.\n\nइंग्रजी साहित्याच्या विद्यार्थिनी प्रृकती यांना मंटो यांचं साहित्य वाचायचं आहे. \"मी हिंदी किंवा ऊर्दूत मंटो यांचं साहित्य वाचलेलं नाही. मात्र त्यांच्या 'मेरा नाम राधा है', 'मोजेल', 'टोबोटेक सिंह' या गोष्टींचं इंग्रजी भाषांतर वाचलं आहे. त्यांच्या गोष्टींना खोल वैचारिक बैठक जाणवते. त्यांच्या गोष्टी माणुसकी आणि देशाबद्दल विचार करायला भाग पाडतात,\" असं प्रकृती यांनी सांगितलं. \n\nशिक्षण क्षेत्रात सल्लागार कंपनीत कार्यरत अभिषेक यांनी गेल्या वर्षभरापूर्वी मंटो यांचं साहित्य वाचायला सुरुवात केली आहे. मंटो यांच्या इंग्रजीत भाषांतरित झालेल्या कहाण्या त्यांना आवडतात. मंटो यांच्या साहित्याचा अन्वयार्थ समजून घेण्यास वेळ लागेल असं ते म्हणतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... पुन्हा एकदा सामना रंगणार आहे. \n\nपरळी विधानसभेच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष असणार आहे. 2014 च्या निवडणुकीत पंकजा यांनी धनंजय यांचा पराभव केला होता. परळी हा भाग पूर्वी रेणापूर मतदारसंघात येत होता. या मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे पाच वेळा निवडून आले होते. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या परळी मतदारसंघातून पंकडा मुंडे 2009 पासून निवडून येत आहेत. \n\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांना निवडून आणण्यात पंकजा मुंडे यशस्वी ठरल्या आहेत. अर्थात परळीतील काही सत्तास... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारसंघ नवखा असेल. विशेष म्हणजे 1984 मध्ये मधुकरराव चव्हाणांनी काँग्रेसकडून उस्मानाबाद मतदारसंघात पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यामध्ये ते पराभूत झाले होते. आता पद्मसिंह पाटलांचे पुत्र आणि मधुकरराव चव्हाण यांच्यात लढत होत आहे. \n\nलातूरच्या देशमुखांच्या 'गढी'चे काय होणार\n\nविलासराव देशमुखांच्या काळातील लातूरमधील काँग्रेसचं वर्चस्व भारतीय जनता पक्षानं बऱ्यापैकी मोडीत काढलं आहे. 2014 आणि 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत भाजपनं बाजी मारली. तर स्थानिक स्वराज्य संस्थाही भाजपच्या ताब्यात गेल्या आहेत. काँग्रेसची ताकद लातूर शहर, लातूर ग्रामीण आणि औसा या विधानसभा मतदारसंघांपुरती मर्यादित झालेली दिसत आहे. \n\nलोकसभा निवडणुकीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, उदगीर आणि अहमदपूर या सहाही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाला आघाडी मिळाली होती. त्यामुळे काँग्रेससमोर गेल्या वेळी जिंकलेल्या तीन जागा टिकविण्याचे आव्हान असणार आहे. अमित देशमुख पुन्हा लातूर शहरातून निवडणूक लढवणार आहेत तर लातूर ग्रामीणमधून विद्यमान आमदार त्र्यंबक भिसे यांच्याऐवजी विलासराव देशमुखांचे दुसरे पुत्र धीरज देशमुख यांना उमेदवारी मिळाली आहे. \n\nअशोक चव्हाणांसाठी अस्तित्वाची लढाई\n\nनांदेडमध्ये लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक अशोक चव्हाण यांच्या अस्तित्वाची लढाई असणार आहे. \n\nअशोक चव्हाण स्वत: भोकरमधून निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्येष्ठ नेते बापूसाहेब गोरठेकर अशोक चव्हाणांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांना स्वत:ची जिंकून येण्यासोबतच नांदेडमधील अधिकाधिक जागा काँग्रेससाठी जिंकण्यासाठीही प्रयत्न करावे लागणार आहे. \n\nलोकसभा निवडणुकीच्या पराभवानंतर नांदेड जिल्ह्यावरचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध करण्याची संधी अशोक चव्हाणांपुढे आहे. त्यांच्या नेतृत्वाची कसोटीच लागणार आहे. \n\nवंचित - एमआयएम महत्त्वाचा फॅक्टर\n\n2014 च्या विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद मध्य ही जागा जिंकून एमआयएमने आपलं अस्तित्व दाखवून दिलं. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबादची जागा जिंकून एमआयएमनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. लोकसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीनं आपला प्रभाव मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात दाखवून दिला.\n\nमराठवाड्यात..."} {"inputs":"... पुराव्यांसाठी पथकाने स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांच्या नोंदी तपासल्या.\n\nयावर्षी जानेवारी महिन्यात पोलिसांना ज्या गोष्टीचा शोध होता, ती गोष्ट सापडली. \n\nया मूर्ती चोरीला गेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आलेली होती. दिनांक 24 नोव्हेंबर 1978 रोजी मध्यरात्री या मूर्ती मंदिरातून चोरीला गेल्याची ही फिर्याद होती. \n\nयाबाबतच्या काही नोंदी पोलिसांना न्यायालयातही सापडल्या. मूर्ती चोरी प्रकरणी न्यायालयाने 1988 मध्ये तिघांना शिक्षा दिल्याचं नोंदीत आढळून आलं. \n\nसदर चोरट्यांना नऊ महिन्यांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"... पुस्तकात कामसूत्राचा दाखला देत म्हटलंय. या महिला दुसऱ्या महिलेशी लग्न करत. त्यांना 'थर्ड जेंडर' आणि सामान्य समाजानेही सहज स्वीकारलं होतं. \n\nयाच पुस्तकात समलैंगिक पुरुषांना 'क्लीव' असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या समलैंगिक प्रवृत्तीमुळे महिलांमध्ये रस नसणारे नपुंसक पुरुष असं त्यांचं वर्णन करण्यात आलं आहे. \n\nविवाहबाह्य संबंध\n\nकोणत्याही स्त्री वा पुरुषाने इतर कोणत्या स्त्री वा पुरुषासोबत विवाहबाह्य संबंध ठेवणं हा प्राचीन भारतात अपराध मानला जात नसे. आणि याला सामाजिक मान्यताही मिळालेली होती. \n\nसमाज... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाण्यासारखी असते. ती डोक्यापासून सुरू होऊन खालच्या दिशेने वाहत येते. ही इच्छा निर्माण करण्यासाठी पुरुषांपेक्षा जास्त वेळ लागतो.\"\n\n(इलस्ट्रेशन - पुनीत बरनाला, प्रोड्युसर - सुशीला सिंह)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पूर्णपणे बंद राहतीलच. मात्र काल सकाळी 11 वाजेपर्यंत रेल्वेची तिकीटविक्री सुरूच होती.\n\nत्यानंतर दुपारी चार वाजता वांद्रे रेल्वे स्थानकावर लोक एकत्र आले. हे लोक कसे एकत्र आले, कुणी आणले, हा वेगळा अभ्यासाचा विषय आहे.\n\nनंतर हा जमाव पांगवण्यात आला, मात्र त्यानंतर काही जणांनी या जमावाचा संबंध एबीपी माझाच्या बातमीशी जोडला.\n\nआता यातून काही प्रश्न उपस्थित होतात - \n\nहे लोक, जे महाराष्ट्राबाहेरील आहेत, बहुतांश बंगालला जाणारे होते, ते एबीपी माझाची बातमी पाहून कसे आले असतील? आणि त्यांच्यापैकी कुणाच्याच हाती... उर्वरित लेख लिहा:","targets":"यानुसार ही पूर्वनियोजित घटना वाटते आणि त्यांनी याची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं आहे. या व्हीडिओतल्या व्यक्ती त्यांना इथं 4 वाजता जमायला सांगितलं होतं आणि कॅमेरेवाले (माध्यमं) इथं येतील, असं त्यांना सांगितलं गेलं होतं, असं म्हणताना ऐकू येतं आहे. \n\nअर्थात एका बाजूला हा असा जमाव वांद्रे इथं का जमला असावा, यासाठी वेगवेगळी कारणं दिली जात असताना जो मुख्य विषय आहे, की लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांची अवस्था, ती नेमकी कशी आहे? सरकार जे दावे करतं आहे की सगळ्या मजुरांच्या अन्न आणि निवाऱ्याची सोय केली जाईल, ती प्रत्यक्षात होते आहे का?\n\nलॉकडाऊनमध्ये कोणतेही उत्पन्न मिळत नसल्यानं या वर्गाची सहनशीलता संपली आहे का? वांद्र्यातल्या घटनेबद्दल सरकारी आणि विरोधी पक्षांनी परस्परविरोधी दावे केले आहेत. \n\nराजकारण पेटलं\n\nही घटना घडल्या घडल्या या भागाचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून केंद्र सरकारच्या धोरणामुळे ही स्थिती उद्भवल्याचं म्हटलं होतं. सरकारनं किमान 24 तासांसाठी रेल्वे सेवा उपलब्ध का करून दिली नाही, असा प्रश्न विचारत त्यांनी म्हटलं होतं की, \"वांद्र्यातला प्रकार असो वा सुरतची घटना, केंद्र सरकारच्या या मजुरांना परत पाठविण्याबाबत निर्णय न घेण्याच्या धोरणामुळे ही स्थिती उद्भवली आहे. या मजुरांना निवारा किंवा अन्न नको आहे, तर त्यांना त्यांच्या घरी परत जायचं आहे.\" \n\nपण या भागाचे, वांद्रे पश्चिमचे आमदार आशिष शेलार यांच्या मते परिस्थिती वेगळी आहे आणि लोकांना अन्न मिळत नाही आहे, म्हणूनच हा जमाव इथे जमला. काल वांद्र्यात जेव्हा जमाव जमा झाला शेलारही इतर लोकप्रतिनिधींसमवेत तिथे पोहोचले होते.\n\n \"या लोकांची मागणी रेशनिंगचे धान्य आणि अन्न मिळावे हीच होती. मुंबईच्या अनेक भागांतून लोक जमा झाले. सरकारी गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस यांचे हे अपशय नाही का? नाका आणि बांधकाम कामगारांसाठी देणं असलेली हक्काची मदत या कामगारांना अद्याप का मिळाली नाही?\" असे प्रश्न शेलार यांनी विचारले आहेत. \n\n या भागातले काँग्रेसचे नगरसेवक असणाऱ्या असिफ झकेरिया यांच्या मते इथल्या सगळ्या लोकांना अन्नाची व्यवस्था उत्तम आहे आणि होती, पण इतक्या दिवसांच्या लॉकडाऊनमुळे या सगळ्यांची सहनशीलता संपली आहे. \n\n\"इथे सरकार आणि अनेक स्वयंसेवी संस्था इथे अन्न आणि इतर सुविधा पुरवताहेत. पण हे सगळे लोक छोट्या छोट्या घरांमध्ये वीस दिवसांपासून डांबले गेलेत. ..."} {"inputs":"... पूर्वीच्या तुलनेत आता समाजातही बराच बदल झाला आहे. मुली त्यांची जास्त काळजी घेऊ शकतात. वाढत्या वयात त्यांना मुलीची साथ अधिक समाधान आणि सुरक्षा प्रदान करते. ही त्यामागची महत्त्वाची कारणं आहेत.\"\n\nसंपत्ती एक मोठं कारण\n\nजामिया मिलिया इस्लामियामध्ये महिला विषयक अभ्यासांच्या सहप्राध्यापिका फिरदौस अजमत काही वेगळी कारणंही सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"यामागे मालमत्ता एक मोठं कारण आहे. अपत्य दत्तक घेतल्यानंतर तो कायद्याने तुमच्या मालमत्तेतला भागीदार बनतो. मुलगा दत्तक घेतल्यास तुमची सगळी संपत्ती पूर्णपणे त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेण्यासाठी केंद्र सरकारने सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीची (CARA) स्थापना केली आहे. ही संस्था महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते. \n\n2015 साली दत्तक प्रक्रियेच्या नियमात बदल करण्यात आले. मूल दत्तक घेण्यासाठी पालकांना काही अटी पूर्ण कराव्या लागतात. \n\nसर्व अटी आणि कागदपत्रं पूर्ण केल्यानंतरच दत्तक प्रक्रिया सुरू होते. यासाठी CARAच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेला फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करावं लागतं. दोन साक्षीदारही हवे असतात. \n\nत्यानंतर भावी पालकांच्या शहरात पोलीस व्हेरिफिकेशन होतं. वैद्यकीय आणि विवाहाचा दाखला द्यावा लागतो. आधीचं अपत्य असल्यास त्याचीही परवानगी घेतली जाते. \n\nत्यानंतर पालकांचा राज्याच्या संस्थेशी संपर्क साधला जातो. ही संस्था तुमच्या संपर्कात असते आणि संस्थेत लहान बाळ आल्यावर ती तुम्हाला कळवते. मोठं मूल हवं असल्यास तुम्ही संस्थेत जाऊन मुलं बघू शकता. \n\nमूल काही दिवस पालकांकडे राहतं. त्यानंतर आई-वडील आणि मूल एकमेकांसोबत आनंदी आहे की नाही, याचा आढावा घेतला जातो. काही अडचण जाणवल्यास मुलाला परत घेतलं जातं. सगळं व्यवस्थित असेल तर शेवटच्या औपचारिकता पूर्ण करून मूल पालकांना सुपूर्द करण्यात येतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पैसे काढण्यासाठी लागणाऱ्या लांबचलांब रांगा बँकांना नकोशा झाल्याने एटीएम सुरू झाली. एटीएममध्ये गेल्यावर तुम्ही नीट आठवा- गार एसीची झुळुकू अंगावर येते. अनेक बहिर्वक्र आरसे बसवलेले असतात. वर पाहिलं की एक सीसीटीव्ही आपल्याला टिपत असतो. त्याच्या बाजूला फलक असायचा- मास्क, हेल्मेट बाजूला करा. \n\nएटीएममध्येही मास्क परिधान करून व्यवहार करू लागलो.\n\nपैशासारखा संवेदनशील विषय असल्याने त्याठिकाणी कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी तिथे येणाऱ्या माणसाचा चेहरा स्पष्ट टिपला जावा यासाठी ते लिहिलेलं असायचं. आता आपण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"करणाऱ्यांना शब्दश: पाळायला लागेल असा विचार कुणी केला नव्हता. \n\nसोशल डिस्टन्सिंग\n\nआऊट ऑफ बॉक्स वगैरे म्हणतात ते कोरोनाने सगळं प्रत्यक्षात आणलं. एका माणसाने दुसऱ्या माणसापासून किती मिलीमीटर, सेंटीमीटर, इंच, फूट अंतर राखायचं हे वेळोवेळी ठरत गेलं. जवळीक करणं गुन्हा वाटावा एवढं हे अंतर लांबत गेलं. \n\n7.पेपरचा झाला हिशोब\n\nकितीही महागमोलाचा स्मार्टफोन असला तरी सकाळी उठल्यावर चहा पित पेपर वाचणं हे अनेकांसाठी आन्हिक होतं. कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये पेपर निघत होते. मात्र विषाणू पसरण्याच्या भीतीने लोकांनी पेपर वाचणं टाकलं. अनेक सोसायट्यांच्या गेटवर पेपरच्या चळत्या जमा व्हायचा. तिथेच त्याची रद्दी होऊन जायची. वर्षानुवर्षे जी सवय अनेकांच्या आयुष्याचा भाग होती ती कोरोनाने हाणून पाडली. \n\nकोरोनाने पेपर वाचण्याची सवय थांबवली\n\nवर्तमानपत्रांच्या माध्यमातून कोरोना पसरत नाही हे पटवून देण्यासाठी वेगळ्या कॅम्पेन राबवाव्या लागल्या. आता खरंतर पेपर सगळीकडे येऊ लागले पण कोरोनाच्या धसक्याने अनेकांनी पेपर विकत घेणंच सोडून दिलं. तुम्ही विचार करा- पहाटेच्या थंडवेळी ताज्या पेपरांचं सॉर्टिंग करणाऱ्या माणसांचं आणि सायकलवर ते पेपर टाकणाऱ्या पोरांचं काय झालं असेल? आपल्या हातातल्या वस्तूमधून आजार पसरतोय या गैरसमजातून एक इंडस्ट्री पोखरुन निघाली. अनेकांनी ईपेपर वाचायला सुरुवात केली. अनेकांनी पेपरवाल्याचा फायनल हिशोब केला. \n\n8.पाणी, गुळखोबरं नव्हे सॅनिटायझर\n\nकोणी घरी आलं की पाणी देणं स्वाभाविक. गावाकडे गुळखोबरं देतात. आता दारी आलेल्या माणसाच्या हाती सॅनिटायझरची बाटली किंवा त्याचे थेंब ओतले जातात. हळदीकुंकवाचं वाण म्हणून सॅनिटायझरच्या बाटल्या दिल्या जाऊ शकतात इतक्या त्या आपल्या आयुष्याचा भाग झाल्या आहेत. \n\nसॅनिटायझर\n\nएखाद्या घरी गेलं आणि त्यांनी हातावर चोपडायला सॅनिटायझर दिलं नाही तर हेल्थ बॅकवर्ड समजले जातात. काही ऑफिसांमध्ये तर सॅनिटायझरच्या स्प्रेने न्हाऊमाखू घालतात. काही कचेऱ्यात सॅनिटायझरचे स्टँड अवतरले. पायाने प्रेस केलं की सॅनिटायझर हाती येतं. \n\n9.धुवा हातपाय\n\nबाहेरून आल्यावर हातपाय धुवावेत हे सगळ्यांचे आईवडील सांगतात पण सांगितलेल्या सगळ्याच गोष्टी ऐकायच्या नसतात या तत्वाने आपण हे हळूहळू सोडून देतो. कोरोनाने या जुन्या सवयीला जागृत केलं आहे. हात धुणं या गौण झालेल्या क्रियेला कोरोनाने एकदम देव्हाऱ्यात नेऊन ठेवलं. हात कसे धुवावेत याचे..."} {"inputs":"... पॉईंटवर एकच गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. या इमारतीच्या स्फोटात 20 लोकांचे प्राण गेले होते.\n\nबॉम्बस्फोटानं एअर इंडिया इमारतीजवळ झालेलं नुकसान\n\nया दिवशी स्फोटाचा आवाज ऐकल्यावर काही वेळातच तिथे पोहोचलेले प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी बीबीसी मराठीकडे या प्रसंगाचं वर्णन केलं.\n\n\"जेव्हा स्फोटाचा हादरा बसला, तेव्हा आम्ही सगळे तिकडे पोहोचलो. एअर इंडिया इमारतीजवळ सगळी व्यवस्था बिघडून गेली होती. तिथले अनेक कर्मचारी जखमी झाले होते. जखमींची स्थिती पाहता येणार नाही, इतकी खराब झालेली होती. एअर इ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सर्व वस्तूंची आज किंमत काही हजार कोटींमध्ये असावी. हा सर्व कलावस्तूंचा खजिना एअर इंडियाच्या इमारतीध्येच ठेवण्यात आला. गेल्या वर्षी हा सर्व कलावस्तूंचा खजिना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे सोपवण्याबाबत चर्चा सुरी झाली. \n\nया वस्तू नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टकडे ठेवली जावीत, अशी विनंती एअर इंडियानं मंत्रालयाकडे केली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... पोलीस निरीक्षक पांडुरंग कांबळे यांनी सांगितलं. \n\nआत्महत्येच्या दिवशी काय झालं?\n\nआत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी मलंग शेख यांनी काय काय केलं, हे त्यांच्या आईने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nत्या म्हणाल्या, \"नेहमीप्रमाणे बुधवारी संध्याकाळी साडेचार-पाचच्या सुमारास बाबा (मलंग यांचं घरातलं नाव) धंद्याला आला. तो उदास एका बाजूला बसून होता. मी त्याला लस्सी पी असं म्हटलं. पण त्याने ऐकलं नाही. रात्री नऊ वाजता आम्ही धंदा बंद करून घरी आलो. दहाच्या सुमारास तो व्यवस्थित जेवला, गोळ्या घेतल्या आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"्दीचा निर्णय हायकोर्टाने दिला आहे. पालिका त्याच नियमाप्रमाणे कारवाई करतेय. आमचं आंदोलन योग्यच होतं. ज्यांनी आत्महत्या केली, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे, पण नियमांच्या चौकटीत बसून जी कारवाई केली जाते, तिला विरोध कसा करणार?\"\n\nछबिलदास शाळेच्या गल्लीत महानगरपालिकेने आखलेली 150 मीटरची हद्द\n\n\"फेरीवाल्यांना त्यांची हक्काची जागा मिळाली पाहिजे. विकास आराखड्यात फेरीवाला आणि ना फेरीवाला क्षेत्र अशी विभागणी करण्यात आली आहे. पण पालिका अजूनही त्याबाबत काहीच ठोस पाऊल उचलत नाही. या प्रश्नी आम्ही आयुक्तांसह 3-4 वेळा पत्रव्यवहारही केलाय. त्यांची भेटही घेतली. पण आता शेवटी ही गोष्ट पालिका अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीवर अवलंबून आहे,\" देशपांडे पुढे म्हणाले. \n\nयाबाबत पालिकेच्या जी-उत्तर विभागाचे वॉर्ड ऑफिसर अशोक खैरनार म्हणाले, \"अशी घटना आमच्या वॉर्डमध्ये घडल्याचं माझ्या ऐकिवात नाही. ही व्यक्ती छबिलदासच्या गल्लीत धंदा करत होती का, याचीही माहिती नाही.\"\n\nफेरीवाल्यांसाठी पालिकेच्या धोरणाबाबत बोलताना ते म्हणाले, आम्ही कोर्टाच्या आदेशांचं पालन करत आहोत. फेरीवाल्यांसाठीचं पालिकेचं धोरण अद्याप तयार झालेलं नाही. ते तयार झाल्यानंतरच महापालिकेकडून फेरीवाल्यांच्या बाबतीतले निर्णय घेतले जातील.\n\nफेरीवाल्यांची सद्यस्थिती\n\nमुंबई महानगरपालिकेनं यापूर्वीच्या माहितीनुसार मुंबईत नोंदणी झालेले सुमारे 90,000 फेरीवाले असल्याचं म्हटलं आहे. हॉकर्स असोसिएशनच्या मते ही संख्या 2014 मध्येच 2.5 लाखांवर गेली होती.\n\nशहराच्या एकूण लोकसंख्येच्या 2.5 टक्के एवढं फेरीवाल्यांचं प्रमाण असावं, असं कायद्यानं स्पष्ट केलं आहे. त्यानुसार मुंबईची लोकसंख्या पाहता 2.5 लाख फेरीवाल्यांना लायसन्स मिळू शकतं.\n\nमुंबईत आजपर्यंत 90,000 फेरीवाले लायसन्ससाठी पात्र ठरले आहेत. पण त्यांना लायसन्स देण्याची प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली आहे.\n\nमुंबई हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे की रेल्वे पादचारी पुल आणि स्काय वॉकवर फेरीवाल्यांना मनाई आहे. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारापासून 150 मीटरच्या परिसरात फेरीवाले नसावेत आणि रस्त्यावर अन्न शिजवता येणार नाही, असंही कोर्टानं स्पष्ट केलं आहे.\n\nफेरीवाला धोरण तयार होण्यास अजूनही वेळ लागणार आहे.\n\nफेरीवाला धोरणाचं घोडं अडलंय कुठे?\n\nपालिकेचं बहुचर्चित फेरीवाला धोरण नेमकं कुठे अडलं, हे जाणण्यासाठी मुंबई महापालिका उपायुक्त निधी चौधरी यांना विचारलं असता, त्यांनी ही..."} {"inputs":"... पोस्ट करुन लिहिलं आहे, \"काँग्रेसचा ढोंगीपणा पहा...18 डिसेंबर 2003...मनमोहन सिंह बांग्लादेश आणि पाकिस्तानात अल्पसंख्यांकावर होत असलेल्या अत्याचारावर भाष्य केलं. मनमोहन सिंह यांच्या वक्तव्याची तुलना काँग्रेसच्या सध्याच्या भूमिकेशी करा. क्लासिक उदाहरण आहे- आज काय आहे आणि काल काय होतं. \n\n4 वाजून 50 मिनिटं : मुंबईमधल्या ऑगस्ट क्रांती मैदानावर CAA च्या विरोधात अनेक संघटनांचे लोक एकत्र जमले आहेत. \n\n4 वाजून 44 मिनिटंः लखनौमध्ये हिंसक वळण\n\nनवीन नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याच्या विरोधात लखनौमध्ये सुरू असल... उर्वरित लेख लिहा:","targets":"दव यांना ताब्यात घेतलं आहे. \n\nतर, बंगळुरूमध्ये निदर्शनासाठी बाहेर निघालेल्या रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. पोलिसांनी आता त्यांची सुटका केली आहे. \n\nगुहा यांच्याविरोधातील कारवाईचा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी निषेध केला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून सांगितलं की सरकार, विद्यार्थ्यांना घाबरलं आहे. हे सरकार एक इतिहासकार मीडियाशी बोलतो, गांधींचा बॅनर हातात धरतो, याला घबरलं आहे. राम गुहा यांना ताब्यात घेण्याच्या कारवाईचा मी निषेध करते. \n\nइतिहासकार रामचंद्र गुहा आणि योगेंद्र यादव यांना CAAचा विरोध करत असताना ताब्यात घेण्यात आल्याच्या कारवाईचा ज्येष्ठ अभिनेते कमल हसन यांनीही विरोध केला आहे.\n\nते आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, \"सत्याग्रहाचा लढा देणाऱ्यांना ताब्यात घेण्याचं जे मूर्खपणाचं पाऊल सरकारने उचललं आहे, त्यावर मी टाळ्या वाजवतो.\" \n\nकर्नाटकमध्ये संचारबंदी\n\nकर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये 21 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली असूनही डाव्या पक्षांनी तिथे निषेध आंदोलन केलं. \n\nकर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन केलं आहे. \n\nहैदराबाद, चेन्नई आणि चंदीगढमध्येही निषेध मोर्चे निघाल्याचं वृत्त आहे. \n\nकर्नाटकात काही ठिकाणी जमावबंदी लागू झाली आहे.\n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात डाव्या पक्षांनी आणि मुस्लिम संघटनांनी आज भारत बंदचं आवाहन केलेलं आहे. \n\nया कायद्याच्या विरोधात देशभरामध्ये निदर्शनं केली जाणार असल्याचं सीपीएम, सीपीआय, सीपीआय(एमएल), फॉरवर्ड ब्लॉक आणि आरएसपीने ने संयुक्त पत्रकाद्वारे सांगितलंय. \n\nअनेक विरोधी पक्षांनीही याला पाठिंबा घोषित केलेला आहे. \n\nकोलकाता येथे सामान्य लोक तसेच चित्रपट सृष्टीतील लोकांनी CAA विरोधात निदर्शनं केली. या निदर्शनात चित्रपट दिग्दर्शक अपर्णा सेनही सहभागी झाल्या. \n\nआसाम येथे काँग्रेसने CAA विरोधात निदर्शनं केली. गुवाहाटी येथे हरिश रावत आणि रिपुन बोरा हे निदर्शनाचं नेतृत्व करत आहेत. \n\nजामियातील विद्यार्थ्याच्या डोळ्याला गंभीर दुखापत \n\nजामियामध्ये 15 डिसेंबरला पोलिसांच्या कारवाईदरम्यान मिनहाजुद्दीन यांच्या डोळ्याला दुखापत झाली. दुखापतीमुळे आपल्याला डाव्या डोळ्याने काहीच दिसत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. 26 वर्षीय मिनहाजुद्दीन कायद्याचं शिक्षण घेत आहेत. पण पोलिसांनी..."} {"inputs":"... पोहोचलं पाहिजे, लोक जोडले जायला हवे असतील तर लोकांना त्यात आपली ओळख सापडायला हवी. प्रमाणभाषेची मक्तेदारी आणि दादागिरी मोडल्याशिवाय ते होणार नाही. \n\nमहाराष्ट्रात सध्या श्री. गंगाधर मुटे शेतकरी साहित्य संमेलन भरवतात. गझल संमेलन भरतं, यांना मुख्य साहित्य संमेलनात सामावून घ्यायला हवं. \n\nज्या शहरात संमेलन होत आहे त्या परिसरातील, आजूबाजूच्या गावांमधील शाळांना त्यात सहभागी करून घ्यायला हवे. असा प्रयोग नगरच्या संमेलनात करण्यात आला होता. अहमदनगर जिल्ह्यात 1996 साली म्हणजे बरोबर 22 वर्षांपूर्वी जे साहित्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात मदत होईल. हे व्हीडिओ तयार करताना एडिटिंग, त्याचं पार्श्वसंगीत या बाजूंचाही सौंदर्याच्या अंगानं विचार करावा.\n\nकीर्तन करणारे कीर्तनकार, तमाशा कलावंत यांना साहित्य संमेलनात बोलवावं. त्यांचे कार्यक्रम ठेवावेत. या लोककलांना संमेलनाने प्रतिष्ठा द्यावी आणि यांचे जतन करावे. \n\nराजकीय नेत्यांना विनाकारण संमेलनाचा भाग बनवू नये. अनेक वर्षांपासून स्वागताध्यक्ष आणि उद्घाटक म्हणून राजकीय नेते मराठी साहित्य संमेलनात दिसतात. त्याऐवजी लेखक, गायक, संगीतकार, कवी, परकीय भाषांमधले लेखक असे लोक असावेत. \n\nरेख्ताचं परत उदाहरण दयावंसं वाटतं. रेख्ताचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान आणि ज्येष्ठ शास्त्रीय संगीताचे गायक पंडित जसराज यांच्या हस्ते झालं होतं. एकाही राजकीय नेत्याचा सत्कार वा उल्लेख केला गेला नाही. कल्पकता दाखवली, हेतू चांगला ठेवला तर अनेक खासगी प्रायोजक मिळू शकतील ही खात्री आहे.\n\nसगळ्यात शेवटी ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांचं वाक्य आठवतंय. ते म्हणाले होते, \"महाराष्ट्रात मराठी टिकवायची असेल तर गरिबी टिकली पाहिजे.\" या विधानामागचं वास्तव हे आहे की, गरिबांचीच मुलं मराठी माध्यमांच्या शाळेत जातात. इंग्रजी माध्यमाच्या विदयार्थ्यांना यात जोडून घ्यावं लागेल. \n\nयासाठी इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांचा मेळावा घेणं, त्यांच्यातल्या उत्तम मराठी वाचणाऱ्या मुलांचा सत्कार करणं, परदेशात स्थायिक मराठी भाषिकांना बोलावणं हे उपक्रम माझ्या मनातल्या संमेलनात असतील. हा महंमदानं पर्वताकडे जाण्याचा भाग आहे. \n\n'इसी दुनिया में हम भी तो है शामील\n\nकहें किस मुह से की दुनिया बेवफा है..'\n\nअसा दृष्टिकोन ठेवला तर मनातलं साहित्य संमेलन प्रत्यक्षात यायला वेळ लागणार नाही याची खात्री वाटते. \n\nकसं आहे तरुण साहित्यिकांच्या मनातील संमेलन?\n\nराजकारणी, सेलेब्रिटी व्यासपीठावर नकोत : प्रणव सखदेव\n\nमनातल्या साहित्य संमेलनाबद्दल कथालेखक आणि अनुवादक प्रणव सखदेव सांगतात, \"साहित्य संमेलनाला अध्यक्ष नसावा त्याऐवजी भारतीय साहित्यातला किंवा परदेशातला एखादा लेखक, कवी, समीक्षक पाहुणा असावा.\"\n\n\"कवीसंमेलन, कवीकट्टा इत्यादी गोष्टींऐवजी इतर भाषिक (भारतीय वा परदेशी) दहा कवींना निमंत्रित करून त्यांच्या कविता वाचल्या जातील. तसंच त्या मराठीत अनुवादित करून त्यांचा अंक प्रकाशित करावा. त्यात हे कवी कविता या साहित्य प्रकाराकडे कसे पाहतात, याबद्दलची निरीक्षणं असतील. तसंच मराठीतल्या..."} {"inputs":"... प्रत्येक पक्ष आपल्या नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न करतो. \n\nमराठ्यांची कोणतीही संघटना राज्यभर प्रभावी असलेली दिसत नाही. मराठा संघटनांचं प्रभाव क्षेत्र एका जिल्ह्यापुरतं किंवा फार तर एका विभागापुरतं मर्यादीत आहे. त्यांनी उठवलेला प्रश्न रोजगाराच्या संदर्भात कळीचा नसतो. तर अस्मितेचा प्रश्न हा भावनिक आणि कळीचा असतो. \n\nसंघटना सातत्यानं त्या त्या जिल्ह्यातील मराठा नेत्यांबरोबर व राजकीय पक्षांबरोबर तडजोडी करतात. मराठा संघटनांचे संबंध एक पक्ष आणि एक संघटना असंही सातत्याने राहिलेले नाहीत. \n\nबीड जिल्ह्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठा युवकांच्या विकासाचे प्रारुप आहे. त्या दोन्ही गोष्टींबद्दल बेरोजगार मराठा युवकांना जास्त आकर्षण आहे.\n\nमराठा समाजातील सामाजिक व राजकीय नेतृत्व या प्रश्नावर जास्त लक्ष देत आहे. आर्थिक साधनसंपत्तीचं केंद्रीकरण करणारे खाजगी मालमत्तेचे प्रारूप मराठा राजकीय नेतृत्व स्वीकारते. हेच प्रारूप बेरोजगार मराठा युवकांना अपेक्षित आहे. हा वर्ग शेतीमधून बाहेर पडलेला आहे. तसंच तो सुशिक्षित आहे. शेतीचे रियल इस्टेटमध्ये तो रूपांतर करत आहे. \n\nयापेक्षा वेगळा वर्गदेखील मराठा समाजात आहे. त्यांच्याकडे शेती ही रियल इस्टेट म्हणून नाही. तसंच त्यांनी घेतलेले शिक्षण हे अकुशल या प्रकारचे आहे. अकुशल वर्गाला स्वयंरोजगार उभा करण्याच्या क्षमता नाहीत. त्यांच्या क्षमतांचा विकास शाळा व कॉलेजमध्ये राजकीय अभिजन मराठ्यांनी रोखून ठेवला होता. त्यामुळे क्षमतांच्या अभावामुळं बेरोजगार मराठा युवक हा लढाऊ कार्यकर्ता या फौजेमध्ये सहभागी झालेला आहे.\n\nजुगाडकेंद्री दृष्टी\n\nमराठा समाजातील मुख्य प्रश्न रोजगाराच्या बरोबर स्त्री स्वातंत्र्याचा आहे. रोजगार आणि स्त्री स्वातंत्र्य या दोन गोष्टींमुळे मराठा समाजाची कोंडी जास्त तीव्र झाली आहे. स्त्रियांनी शिक्षण घेतले आहे. तर मराठा युवकांचे शिक्षण फारच अल्प प्रमाणातील व अकुशल स्वरूपाचे झालेले आहे.\n\nयामुळे 'विवाह संस्था' आणि 'खाजगी मालमत्ता(जमीन)' यांची घातलेली सांगड मोडीत निघत आहे. जातीबाह्य विवाहाचा निर्णय केवळ स्त्री स्वातंत्र्याशी संबंधित नाही. तर खाजगी मालमत्तेचाही प्रश्न त्यामध्ये गुंतलेला आहे. या प्रश्नांना मराठा अभिजन किंवा राजकीय पक्ष भिडत नाहीत.\n\nत्यामुळे प्रश्नांच्या भोवती नवीन कृत्रिम प्रश्न उभा करण्याचे जुगाड खेळण्यास राजकारण संबोधलं जाते. जुगाड हा पर्याय नाही. जुगाड ही मलमपट्टी आहे. या अर्थानं मराठा युवकाची दृष्टी जुगाडकेंद्री झाली आहे. जुगाडाचा पुढे कसे जावं या दृरदृष्टीचा अभाव हीच एक मराठ्यांची मुख्य राजकीय समस्या झाली आहे. \n\nअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, शामराव पेजे कुणबी विकास, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण तथा मानव विकास संस्था ही नवी संस्था ही जुगाड दृष्टीची उदाहरणे आहेत. कारण या संस्था मराठ्यांच्या मुख्य प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत नाहीत. तसंच केवळ मराठा केंद्रित संशोधनाचा किंवा रोजगाराचा प्रश्न सोडवित नाहीत. \n\nइच्छाशक्तीची गरज\n\nराजकारणाला मराठा प्रश्नांची दृष्टी नाही...."} {"inputs":"... प्रमाणित असणं गरजेचं आहे. या रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणं आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारं रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी. \n\nकाळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातल्या सगळ्या निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी. मोबाईलवर आरोग्य सेतू डाऊनलोड करणं आवश्यक आहे. घरी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकाला रुग्णाची माहिती देणं अनिवार्य आहे.\n\nहोम क्वारंटाईन अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"माजमाध्यमांवरून संवाद साधणं महत्त्वाचं आहे. \n\nपण यासोबतच काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. नकारात्मक बातम्या, नकारात्मक संदेश किंवा आपल्याला नको ते अनाहूत सल्ले देणारी मंडळी, या सगळ्यागोष्टी टाळायला हव्यात.\" \n\nसगळीकडे पसरलेलं आजारपणं हे टेन्शन वाढवणारं आहे, हे खरंय. पण म्हणून भीतीपोटी कोरोनाच्या रुग्णांना आपल्याकडून चुकीची वागणूक दिली जाणार नाही ना, याची काळजीही आपण घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. \n\nयाविषयी डॉ. मनोज भाटवडेकरांनी सांगितलं, \"जी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आहे, ही त्या व्यक्तीची शारीरिक अवस्था आहे. ही अवस्था या व्यक्तीने मुद्दामून, हौसेने, आपणहून ओढवून घेतलेली नाही. आणि म्हणूनच या व्यक्तीवर कलंक ठेवणं, दोषारोप करणं, सापत्न वागणूक देणं हे चुकीचं आहे.\n\n\"पॉझिटिव्ह व्यक्तींच्या मनामध्ये भीती असते, चिंता असते, आपल्यामुळे इतरांना संसर्ग होऊ शकतो, यामुळे अपराध्याची भावना असते. अशावेळी या व्यक्तीला बोलतं करणं महत्त्वाचं आहे. त्याच्या मनातली भीती, चिंता, दुःख, अपराधाची बोचणी यांना वाचा फोडणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीशी संवाद सांधणं, तिचं ऐकून घेणं महत्त्वाचं आहे. धीर देणं महत्त्वाचं आहे.\n\n\"आपण सगळे एकत्र आहोत, आपण सगळे मिळून या परिस्थितीचा सामना करू, अशा प्रकारचा सूर संपूर्ण कुटुंबाने आणि मित्रमंडळींनी आळवणं महत्त्वाचं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\nबीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... प्रमुख कारण असल्याचं दिसून आलं. त्यामुळे प्रार्थनास्थळं खुली करण्याआधी योग्य काळजी घेणं गरजेच आहे,\" असं फैजा़न मुस्तफांनी म्हटलं. \n\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या पत्रात 'दैवी पूर्वसूचना' या राज्यपालांच्या टोमण्याबद्दलही भाष्य केलं. त्यांनी म्हटलं, \"घटनात्मक पदावर बसलेल्या कोणत्याही व्यक्तीने दैवी गोष्टींबाबत बोलणं योग्य नाही. घटना आकाशवाणीवर विश्वास ठेवत नाही.\" \n\n'राज्यपालांनी सीमा ओलांडली'\n\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत बीबीसीशी बोलताना माजी कें... उर्वरित लेख लिहा:","targets":"ढे म्हणाले. \n\nपण, घटनात्मक पदावर बसलेले राज्यपाल एका धर्माच्याबाबत बोलू शकतात का?\n\nयाबाबत बोलताना श्रीहरी अणेंनी म्हटलं, \"हिंदूधर्मियांच्या प्रार्थनास्थळांबाबत असमान वागणुकीवरून राज्यपाल आपली नाराजी व्यक्त करू शकतात. हे त्यांच्या अधिकारत नक्की आहे. मुख्यमंत्र्यांनी हिंदू आणि इतर धर्मियांना समान वागणूक दिली पाहिजे. पण, या पत्राची भाषा राज्यपालांची पक्षपाती वागणूक आणि उदासीनता दाखवते. त्यासोबत राज्य घटनेच्या सेक्युलर मूल्यांबाबत उपेक्षा करणारी आहे. मला असं वाटतंय की, राज्यपालांना हिंदूधर्मियांना समान वागणूकीबाबत बोलायचं असेल.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... प्रवक्ते सचिन सावंत यांनी या विषयावर बोलण्यास नकार दिला. पटेल यांचा लेख अद्याप वाचलेला नाही, वाचून प्रतिक्रिया कळवतो, असं सावंत म्हणाले. \n\n'पटेल यांच्या लेखाचं टायमिंग चुकलं'\n\n\"सध्या देशातील परिस्थिती वेगळी असून आता काँग्रेसमुळे पंतप्रधानपद मिळालं नाही वगैरे गोष्टींचा उल्लेख करण्याची गरज नव्हती, त्यामुळे पटेल यांच्या लेखाचं टायमिंग चुकलं,\" असं ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांना वाटतं.\n\nचोरमारे यांच्या मते, \"देशातील आजची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेस तेव्हासारखी मजबूत राहिले... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगितली. \n\nते सांगतात, \"कोरोना संकटाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील स्थिती बिकट होती. त्यावेळी हे सरकार आमचं नाही, सहकारी पक्षाचं-शिवसेनेचं सरकार आहे, असं राहुल गांधी म्हणाले होते. ते सरकारमध्ये सहभागी असताना त्यांनी यश-अपयश दोन्ही स्वीकारणं अपेक्षित आहे, त्यामुळे या वक्तव्यानंतर कटुता निर्माण झाली, पण काही दिवस फक्त चर्चा होऊन विषय मागे पडला. \n\n\"नुकतंच शरद पवारांचं राहुल गांधी यांच्या सातत्याबाबत वक्तव्य आलं. लगेच बाळासाहेब थोरात, ठाकूर यांच्याकडून त्यावर प्रतिक्रिया आली. नंतर तोही विषय मागे पडला. म्हणून एखाद्या लेखामुळे लगेच दोन राजकीय पक्षात तणाव निर्माण होईल, त्यातून वेगळं काहीतरी घडेल, अशी शक्यता सध्या तरी नाही,\" असं देसाई यांनी म्हटलं.\n\nकुरघोडीचं राजकारण\n\nकाही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी लोकमतला एक मुलाखत दिली होती. यामध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना राहुल गांधी यांच्यात सातत्य कमी आहे, असं वक्तव्य पवार यांनी केलं होतं. त्यावरून वाद निर्माण झाला होता. यशोमती ठाकूर यांनी तर थेट स्थिर सरकार हवं असल्यास नेत्यांनी अशी वक्तव्यं करू नयेत, असा इशारा दिला होता. \n\nएक-दोन दिवस याची चर्चा झाली. नंतर हा वाद मागे पडला. त्यामुळे पटेल यांच्या लेखाची चर्चा जरी होत असली तरी या एका लेखाने फारसा काही फरक पडणार नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. \n\nराजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांच्या मते, \"या एका लेखाने टोकाचं काही घडेल, अशी शक्यता नाही. पटेल यांचा लेख चुकीचा आहे, वगैरे स्पष्टीकरण काँग्रेसकडून येऊ शकतात. पण त्यांचा दोन्ही पक्षातील संबंधांवर तसंच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.\" \n\nआसबे पुढे सांगतात, \"पटेल यांच्या लेखात काही मुद्दे हे वस्तुस्थितीला धरून नक्कीच आहेत. शरद पवारांचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून झाले होते, हे सर्वांना माहीत आहे. याबाबत बऱ्याच ठिकाणी त्याबद्दल लिहिलं गेलं आहे.\"\n\n\"पटेल यांच्या लेखानंतर असं नाही, तसं होतं, वगैरे सारवासारव काँग्रेसकडून केली जाईल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही वेगळे पक्ष आहेत. वेगळे पक्ष म्हटल्यावर थोड्याफार कुरबुरी, कुरघोडी होतच असतात, हा राजकारणाचाच भाग असतो. त्यामुळे यात विशेष असं काहीच नाही,\" असं आसबे यांना वाटतं. \n\n'हे पटेलांचं वैयक्तिक मत' \n\n'24, अकबर रोड : द शॉर्ट हिस्टरी ऑफ द पीपल बिहाईंड द फॉल अँड राईज ऑफ द काँग्रेस' नावाचं एक..."} {"inputs":"... प्रवाहात आणण्याचा सोपस्कार करणं हे आहे. \n\nसंघ मुसलमान किंवा ख्रिश्चनांना कसे संस्कार देतो किंवा कसं संस्कारित करतो, हे फक्त तेच जाणतात. गेल्या चार वर्षांत ज्या पद्धतीनं त्यांच्यावर संस्कार केला जात आहे, त्याच पद्धतीनं इथून पुढेही सुरू राहिला तर राहुल गांधी यांचा इशारा खरा ठरेल आणि भारत पूर्णतः बदलून जाईल.\n\nब्रदरहूड आणि संघ यांच्यात समानतेचा आणखी एक धागा म्हणजे पश्चिमेकडे जन्माला आलेल्या विचारांबद्दल घृणा हे एक आहे.\n\nब्रदरहूडनुसार पाश्चात्त्य विचार मुसलमानांना भ्रष्ट करणारे आहेत. संघसुद्धा शुद्ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंघाबद्दल विशेष आपत्ती नव्हती. \n\n5 डिसेंबर 1947ला लखनौहून इंदिरा गांधी यांनी संघाच्या वाढत्या प्रभावाबद्दल नेहरूंना पत्र लिहून सावध केलं होतं. ज्यात त्यांनी संघाच्या एका रॅलीबद्दल विस्तारानं वर्णन केलं आहे. त्या जर्मनीतील 'ब्राऊन शर्ट'च्या लोकप्रियतेचा उल्लेख तिथे करताना म्हणतात, \"जर्मनीचा हल्लीचा इतिहास आपल्या इतका जवळ आहे की एका क्षणासाठी तो विसरणं कठीण आहे. मग, भारतासाठी हेच भाग्य आपण आमंत्रित करतो आहोत काय?\"\n\nपुढे त्या लिहितात, \"काँग्रेसच्या संघटनेत आधीच अशा लोकांचा शिरकाव झालेला आहे. अनेक काँग्रेसी नेते अशा प्रवृत्तींचं समर्थन करताना दिसतात. हीच परिस्थिती मोठ्या हुद्द्यावरील सरकारी अधिकाऱ्यांची आहे.\"\n\nराहुल यांच्या निशाण्यावर भाजपऐवजी संघ का?\n\n1949ला इंदिरा यांचं लखनऊहूनच लिहिलेलं दुसरं एक पत्र काँग्रेसला संघाच्या मानसिकतेपासून सावध करतं. त्या लिहितात, \"मी असं ऐकलं आहे की टंडन त्या प्रत्येक शहराचं नाव बदलू पाहत आहेत, ज्याच्यामागे 'बाद' हा शब्द आहे. त्यांना त्याऐवजी 'नगर' हा शब्द ठेवायचा आहे. अशा प्रकारच्या गोष्टी वाढत राहिल्या तर मला वाटतं मी स्वतःला 'जोहरा बेगम' किंवा दुसऱ्या अशा एखाद्या नावानं हाक मारण्यास सुरू करीन.\"\n\nपण त्यानंतर स्वतः इंदिरा गांधींमधली ही दृढता कमी होऊ लागली. त्या हिंदू प्रतीकांवरून आपलं काम निभावू लागल्या. त्यामुळे नेहरू आणि सुरुवातीच्या काळातल्या इंदिरा यांच्यानंतर राहुल पहिले असे नेते आहेत जे संघाला भारतासाठी धोका मानतात.\n\nराहुल असं करून हे सुद्धा दाखवून देत आहेत की, ते सत्तेची नव्हे तर विचारांची लढाई लढत आहेत. ते प्रत्येक ठिकाणी भाजपऐवजी प्रथम संघावर हल्ला करतात. असं करून त्यांना जणू संघ हीच एक राजकीय संघटना आहे, हे सिद्ध करायचं आहे. \n\nस्वतःला या पातळीवर पाहणं संघाला पसंत नाही, कारण ते स्वतःला राजकारणापेक्षा वरचढ मानतात. उलट संघ स्वतःला अनेक राजकीय संघटनांमध्ये रक्ताप्रमाणे प्रवाहित असल्याचं मानतात.\n\nराहुल गांधी यांनी असंही सांगितलं की, संघ भारतातील प्रत्येक मोठ्या संस्थेवर ताबा मिळवू पाहत आहे. ही गोष्ट महत्त्वाची आहे, कारण भारतातल्या प्रत्येक संस्थेवर एका संघटनेच्या पातळीवर एका विचाराचा अंमल आला तर लोकसत्तेची भावनाच गळून पडेल. असं झाल्यानं त्याचा समाजावर काय परिणाम होईल, याचा अजून कुणी विचार केलेला नाही.\n\nफक्त संघ आणि ब्रदरहूड नव्हे तर कम्युनिस्ट पक्षांना पण असंच दुसऱ्या..."} {"inputs":"... प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (CPDR)चा सदस्य आहे. मानवी हक्क उल्लंघनांच्या संशयास्पद प्रकरणाचं सत्यशोधन करणं ही या संस्थेची जबाबदारी असली तरी अशी कुठलीही कमिटी स्थापन केली नाही,\" असं ते म्हणाले. \n\n'सुरेंद्र' नामक एका व्यक्तीकडून 'मिलिंद' यांच्यातर्फे आनंद तेलतुंबडे यांनी 90,000 घेतल्याची एक खरडलेली टेप आहे. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं तेलतुंबडे यांचं मत आहे. \n\nसरकार पक्षाची भूमिका काय?\n\nमुंबई उच्च न्यायालयात FIR रद्द करण्यासाठी जी याचिका तेलतुंबडेंनी दाखल केली, त्यासंदर्भात महाराष्ट्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"धर्माच्या नावावर होणाऱ्या अन्यायाविरोधातल्या संघर्षाला त्यांनी कायमच पाठिंबा दिला आहे. सामाजिक सुधारणेसाठी त्यांनी दिलेलं योगदान महत्त्वाचं आहे,' असं या पत्रात म्हटलं होतं. \n\n'तेलतुंबडेंना व्यावसायिक पातळीवर भरपूर यश मिळालं. त्यांच्या जागी एखादी व्यक्ती निवृत्ती घेऊन सुख समाधानाचं आयुष्य जगली असती. तेलतुंबडे यांनी असं काहीही न करता आपल्या लेखनातून, शिकवण्यातून लोकचळवळीसाठी योगदान दिलं. भारतात शांतता नांदावी, भारताचा विकास व्हावा या दृष्टीने त्यांनी आपली मतं महत्त्वाच्या व्यासपीठांवर वेळोवेळी मांडली आहेत,' असं या पत्रात म्हटलं होतं. \n\nआनंद तेलतुंबडे यांचा आवाज दाबण्यासाठी पोलिसांनी खोटे पुरावे सादर केल्याचा आरोप त्यांच्या मित्रमंडळींनी केला होता. \n\n'त्यांच्यावर लावलेले सगळे आरोप मागे घेण्यात येऊन या आरोपांमागची सत्यता पडताळली जावी,' असंही आवाहन या पत्रात करण्यात आलं होतं. \n\n'आवाहनाला उत्तम प्रतिसाद'\n\nयासंदर्भात बीबीसीने काही दिवसांपूर्वी आनंद तेलतुंबडेंशी संवाद साधला असता, त्यांनी सांगितलं होतं की, \" या आवाहनाला प्रमाणापेक्षा जास्त प्रतिसाद मिळतोय. सगळ्या राज्यांत निदर्शनं होणार आहेत. इतकंच काय भारताच्या बाहेर कॅनडा, अमेरिका, स्पेन, फ्रान्समध्ये निदर्शनं झाली आहेत. अनेक विचारवंत या विषयावर लेख लिहित आहेत. विशेष म्हणजे मध्यमवर्गीयांमध्ये या प्रकरणाचे मोठ्या प्रमाणात पडसाद उमटत आहेत. 'आम्ही भाजपचे समर्थक होतो, मात्र आता आमच्यात असंतोष आहे. त्यामुळे आता आम्ही त्यांना मत देणार नाही,' असं अनेकांनी मला मेल करून सांगितलं आहे.\"\n\nलेखिका अरुंधती रॉय यांनीही तेलतुंबडे यांना अटक झाली तर भारताच्या इतिहासातला काळा दिवस असेल, असं म्हटलं होतं. \n\nकोण आहेत आनंद तेलतुंबडे?\n\nआनंद तेलतुंबडे हे विचारवंत असून ते दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.\n\nकाही काळ नोकरीत घालवल्यावर त्यांनी IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केलं. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातही अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे. \n\nत्यांनी IIT..."} {"inputs":"... फसव्या जाहिरातींबाबत तक्रार करण्यासाठी 7710012345 हा वॉट्सअॅप नंबर जारी केलाय. सामान्य नागरीक या नंबरवर तक्रार करू शकतात. ASCI अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे, एखाद्या कंपनीने जाहिरात मागे घेण्यास नकार दिला तर त्याबाबत विविध सरकारी एजेंसीला कारवाईसाठी तक्रार दिली जाते.\n\nASCI चे अध्यक्ष रोहित गुप्ता\n\nअॅडव्हर्टाइझिंग स्टॅडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, सामान्यांपर्यंत फसव्या जाहिरातींपासून सावध करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यात आला. काही जाहिरातींबाबत आयुष मंत्रालयाने तक्रार केली होती. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"िक औषधांनी कोरोना बरा होतो असा दावा केला होता. त्यानंतर कोरोनाबाबत फसव्या जाहिराती प्रकरणी केंद्रीय आयुष मंत्रालयाने योग गुरू बाबा रामदेव यांना नोटीस बजावली होती. \n\nआयुष मंत्रालयाने चौकशीनंतर रामदेव बाबांना कोरोनिल औषध रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं आहे अशा आशयाची जाहिरात करून विक्रीसाठी परवानगी दिली होती. नंतर आपल्या औषधांनी कोरोना बरा होतो असं म्हटलं नव्हतं अशी सफाई रामदेव बाबा यांचे सहकारी आचार्य बाळकृष्ण यांनी दिली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... फुटबॉलला अलविदा करण्याचा बफनचा मानस होता. पण परवा इटलीवासियांनी या हिरोला रडताना पाहिलं. वर्ल्डकप तर दूर, इटलीला रशियाचं तिकीट मिळवून देऊ न शकल्यानं बफन गहिवरला. \n\n\"अनेक लहान मुलं फुटबॉलचा करिअर म्हणून विचार करतात. त्यांनी मला रडताना पाहिलं तर कदाचित त्यांचा विचार बदलू शकतो,\" असं बफन म्हणाला. पण हे म्हणतानाही त्याच्या डोळ्यातून अश्रूंचे ओघळ वाहतच होते.\n\nइटलीच्या वर्तमानपत्रांनी कठोर शब्दांत स्वीडनविरुद्धच्या पराभवाचं वर्णन केलं.\n\nइटलीचा पराभव हा एका मानसिकतेचा पराभव आहे.\n\n\"आक्रमण हाच सर्वोत्तम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नी घेतलेले निर्णय चक्रावून टाकणारे आहेत.\n\nस्टीफन इल शारवाय याला पात्रता स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळवलंच नाही. स्वीडनविरुद्धच्या लढतीत तर भन्नाट फॉर्मात असलेल्या लोरेन्झो इनसिन्जला त्यांनी राखीवमध्येच ठेवणं पसंत केलं.\n\nवयोमानापरत्वे येणारा कर्मठपणा वेंचुरा यांनी संघनिवडीत कायम राखला आणि त्याचा मोठा फटका इटलीला सोमवारी बसला. \n\nतसंच इटली फुटबॉल महासंघाचे प्रमुख कार्लो टावेचिओ पुढच्या वर्षी पंच्याहत्तरी साजरी करणार आहेत. \n\nइटलीचा कर्णधार आणि गोलरक्षक बफनचा हा शेवटचा सामना ठरला.\n\nवयोवृद्ध खेळ प्रशासक ही तशी भारताची ओळख आहे. ऑलिम्पिकमध्ये एका हाताच्या बोटांवर मोजता येतील इतकी आपल्या पदकांची संख्या असते, जी या प्रशासकांचं फोलपण सिद्ध करते.\n\nइटलीला मात्र हे परवडणारं नाही. स्वीडनविरुद्धच्या इटलीच्या संघात तिशी ओलांडलेले सहा खेळाडू होते. फुटबॉलसारख्या खेळात प्रचंड ऊर्जा, चपळाई आणि दमसास आवश्यक असतो. वाढत्या वयातही फिटनेस जपणारे खेळाडू आहेत, मात्र सगळ्यांनाच ही किमया साधता येत नाही.\n\nमुळातच इटलीसाठी फुटबॉल हा फक्त खेळ नाही. या खेळाशी आणि खेळाडूंमध्ये त्यांची भावनिक गुंतवणूक आहे.\n\nफुटबॉलवर आधारित अर्थकारण इटलीला बळ देणारं आहे. पण स्वीडनविरुद्धच्या अनपेक्षित पराभवानंतर इटलीला अंदाजे 1 अब्ज युरोचा फटका बसेल, असा अंदाज इटलीच्या ऑलिंपिक समितीचे माजी अध्यक्ष फ्रँको करारो यांनी व्यक्त केला आहे. \n\nस्वीडनविरुद्धच्या पराभवानंतर इटलीचे खेळाडू नाराजी लपवू शकले नाहीत.\n\nइंग्लिश प्रीमिअर लीग अर्थात EPL आणि ला लिगा यांच्याप्रमाणे इटलीत होणारी 'सीरी ए' लीग प्रचंड लोकप्रिय आहे.\n\nइटलीच्या पराभवामुळे या लीगच्या टेलिव्हिजन राइट्सची पत आताच घटली आहे. 2006 मध्ये इटलीने वर्ल्डकप पटकावल्यानंतर बेरोजगारीचं प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झालं होतं. \n\nहा पराभव म्हणजे इटालियन समाजाचं आधुनिकतेकडे वाटचाल करण्यातलं अवघडलेपण आहे, असा सूर प्रकर्षाने उमटला आहे.\n\n'सीरी ए' लीगला लागलेली फिक्सिंगची कीड इटली फुटबॉल महासंघाचं मोठं अपयश आहेच.\n\nस्वीडनसारख्या सर्वसाधारण संघाविरुद्ध सुमार खेळून आलेला पराभव इटलीवासियांच्या जिव्हारी लागला आहे. म्हणूनच इटलीतल्या बहुतांशी वर्तमानपत्रांनी या घटनेचं 'राष्ट्रीय आपत्ती', 'मानहानी', 'नामुष्की' अशा शब्दांत या वर्णन केलं आहे. \n\nक्रिकेट असो वा फुटबॉल, चार वर्षं चालणाऱ्या मेहनतीची परिणती वर्ल्डकपच्या निमित्ताने होते.\n\nइटली..."} {"inputs":"... फुटला व ती झाडावर जाऊन कोसळली. ती पुन्हा कधीच शुद्धीवर आली नाही.\n\nया दुर्दैवी घटनेनं ओवेनना हतबुद्ध करून टाकले तरी ऍनच्या अपघाताने त्यांच्या पुढील जीवनाचा पाया रचला. ओवेनच्या मनात विचार घोळायला लागले की असा कोणता मार्ग असू शकतो का ज्याने हे सांगता येऊ शकते की यातील कोणते असे रुग्ण आहेत जे बेशुद्ध, कोमा अवस्थेत आहेत, कोणते शुद्धीत व कोणते या दोन अवस्थांमध्ये अडकलेले आहेत?\n\nत्यावर्षी ओवेन कॅम्ब्रिज मधील मेडिकल रिसर्च कौन्सिल च्या cognition and brain sciences unit (सुसूत्रता आणि मेंदू विज्ञान विभा... उर्वरित लेख लिहा:","targets":"अवस्थेत असतो असेच म्हणावे लागेल\".\n\nजेव्हा आपण अशा प्रकारच्या लोकांबद्दल विचार करतो जीवन व मृत्यू दरम्यानच्या संधीप्रकाशात झुलताहेत, तेव्हा ही समस्या अधिक अंधुक व अस्पष्ट होत जाते. या लोकांत ते आहेत जे जागृतावस्थेतून ये-जा करताहेत, जे किमान शुद्धावास्थेमध्ये (minimally conscious state) अडकलेले आहेत व जे vegetative state अथवा कोमा ने क्षतिग्रस्त झाले आहेत. \n\nहे रुग्ण सर्वप्रथम १९५०च्या दशकात डेन्मार्कमध्ये artificial respirator च्या निर्मितीअवस्थेत असताना आढळले. artificial respirator हा एक असा शोध ज्याने मृत्यूच्या संज्ञेला पुन्हा परिभाषित केले, विशेषतः 'ब्रेन डेथ' च्या संकल्पनेसंदर्भात बोलायचे झाल्यास. त्याचबरोबर हा शोध अतिदक्षता विभागाच्या निर्मितीसाठी देखील कारणीभूत ठरला. याच artificial respirator च्या भरवशावर कोमा मध्ये गेलेले व कोणताही प्रतिसाद न देणारे रुग्ण अथवा जे पुन्हा कधीही उठू शकणार नाहीत अशा रुग्णांना \"vegetbles\" अथवा \"jellyfish\" म्हणून सोडून देण्यात आले. मुळातच रुग्णाचे उपचार करताना, रुग्णाच्या अवस्थेची संज्ञा करणे हे महत्वाचे ठरते. बरे होण्याच्या संधी, उपचारांचे फायदे हे सर्व अचूक निदानावर अवलंबून आहे.\n\n१९६०च्या दशकात, न्यूयॉर्क मधील नयूरोलॉजिस्ट 'फ्रेड प्लम' आणि ग्लासगोमधील नयूरोसर्जन 'ब्रायन जेनेट' यांनी शुद्धावास्थेबद्दलच्या आजारांसंदार्भात (disorders of consciousness) समजून घेण्याकरिता व वर्गवारी करण्याकरिताची अग्रणी कामे केली. प्लम यांनी या संज्ञेला नाव दिले \"locked in syndrome\" व जेनेट यांनी \" glasgow coma scale\" हे कोमा रुग्णांची तीव्रता मोजण्यासाठी तयार केले व त्यानंतरच जेनेट यांनी त्यानंतर रुग्णाच्या रेकॉवेरीच्या मोजमापणासाठी, मृत्यूपासून ते सौम्य स्वरूपाचे अपंगत्व, Glasgow outcome scale ची निर्मिती केली. पुढे जाऊन सोबत त्यांनी \"persistent vegetative state\" ही संज्ञा स्वीकारली - त्या रुग्णांनकरिता जे \"काही काळ जागृतावस्थेत असतात, त्यांचे डोळे उघडे असतात व ते हालचाल करतात; त्यांची प्रतिक्रिया ही primitive postural व अवयवाची प्रतिक्षिप्त हालचाली पुरतीच मर्यादित असते त्याचबरोबर ते रुग्ण कधीही बोलत नाहीत\", ते लिहितात.\n\n२००२ मध्ये जेनेट जे त्या नयूरोसर्जनच्या गटातील एक होते त्यांनी \"minimally conscious\" ही संज्ञा स्वीकारली. ती अशा रुग्णांना संबोधण्याकरिता जे कधी-कधी जागृतावस्थेत असतात व..."} {"inputs":"... फुफ्फुसातील संसर्ग रोखण्यासाठी व्हिटॅमिन-डीच्या उपयुक्ततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. \n\nयावरचा उपाय म्हणून व्हिटॅमिन-डी घेतलं पाहिजे याचे कोणतेही पुरावे नाहीत, असं NACN चं मत आहे.\n\nव्हिटॅमिन डीमुळे कोरोना रोखला जाऊ शकतो?\n\nव्हिटॅमिन डीमुळे कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखला जाऊ शकतो, याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, असंच नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ अँड केअर एक्सलन्सने सुद्धा सांगितलं आहे. \n\nपण सध्याच्या काळात व्हिटॅमिन डीचे अनेक फायदे आहेत, शरीरात हे व्हिटॅमिन पुरेशा प्रमाणात उपलब्ध असायला हव... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेण्याचा सल्ला डॉक्टर फक्त विशिष्ट परिस्थितीतच देतात.\n\n- किडनीची व्याधी असलेल्या लोकांसाठी व्हिटॅमिन डी सप्लिमेंट घेणं धोक्याचं आहे. \n\nव्हिटॅमिन डी सप्लिमेंट कुठून खरेदी करू शकता?\n\nव्हिटॅमिन डी ही दुर्मिळ गोष्ट नाही. कोणत्याही औषधांच्या दुकानात हे सहजपणे उपलब्ध असतं. \n\nहे व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांच्या स्वरूपात स्वतंत्रपणे किंवा मल्टिविटॅमिन गोळ्यांमधूनही मिळू शकतं. \n\nतज्ज्ञांच्या मते, आवश्यकतेनुसारच याचं सेवन करावं. बहुतांश व्हिटामिन डी सप्लिमेंटमध्ये डी 3 असतं. व्हिटामिन डी 2 झाडांमध्ये बनवलं जातं, तर डी 3 आपल्या त्वचेमार्फत बनतं. \n\nलहान मुलांसाठी हे ड्रॉप स्वरूपात उपलब्ध आहे. \n\nआहार आणि व्हिटॅमिन डी\n\nसंतुलित आहार तुमची रोग प्रतिकारक शक्ती चांगली ठेवू शकतो. योग्य आहार घेणाऱ्या व्यक्तीला बाहेरून कोणतंही व्हिटॅमिन घेण्याची गरज नाही. पण फक्त पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी आहारातून मिळणं कठीण आहे. \n\nव्हिटॅमिन डी मासे आणि अंड्यांमध्ये असतं. याशिवाय, तांदूळ, लोणी आणि दह्यातसुद्धा हे आढळून येतं. \n\nआपण उन्हात सतत उभं राहावं का?\n\nव्हिटॅमिन डीची कमतरता सतत उन्हात उभं राहून पूर्ण करता येईल, असं तुम्हाला वाटत असेल, तर तेसुद्धा शक्य नाही. \n\nकडक उन्हात जाताना त्वचा झाकणं किंवा सनस्क्रिन लावणं हे महत्त्वाचं आहे. यामुळे उन्हामुळे त्वचेचं होणारं नुकसान टाळता येऊ शकतं.\n\nनवजात बालकं, लहान मुले आणि गर्भवती महिलांनी काय करावं?\n\nआईच्या दुधावर असलेल्या लहान मुलांना जन्मापासून एका वर्षापर्यंत रोज व्हिटॅमिनचं 8.5 ते 10 मायक्रोग्रॅम सप्लिमेंट दिलं पाहिजे, तसंच 4 वर्षांपर्यंतच्या मुलांनाही इतक्याच प्रमाणात व्हिटॅमिन डी देता येऊ शकतं. \n\nमुलं थोडी मोठी झाल्यानंतर त्यांना आईचं दूध बंद करून इतर आहार सुरू केला जातो. अशा मुलांना व्हिटॅमिन डी सप्लिमेंट देऊ नये. त्यांच्या आहारातून त्यांना हे व्हिटॅमिन गरजेनुसार मिळत असतं. \n\nत्यांच्या शरिरात यांचं प्रमाण 500 मिलीपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्यांना बाहेरून व्हिटॅमिन डी देऊ नये. गर्भवती आणि स्तनदा मातासुद्धा प्रतिदिन 10 मायक्रोग्रॅम व्हिटॅमिन डी बाहेरून घेऊ शकतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बंड होतं की त्याअगोदर राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये एकत्र येण्याबद्दल काही निश्चित ठरल होतं? \n\nजे वेगवेगळे दावे केले गेले, काही गोष्टी मुलाखतींतून, पुस्तकांतून समोर आल्या त्यावरुन हा प्रश्न अधिक ठळक होत जातो. पण तो अद्याप अनुत्तरित आहे. त्यामागे गृहीतक हे आहे की अजित पवार भाजपासोबत गेले ते स्वत:च्या स्वतंत्र निर्णयानुसार नव्हे तर 'राष्ट्रवादी' भाजपासोबत जाण्याची एक पूर्वपीठिका तयार होती. \n\n'राष्ट्रवादी'तला एक गट भाजपासोबत जाण्यासाठी अनुकूल होता आणि एका पुस्तकात असा दावाही करण्यात आला की 2018 मध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंमध्ये सांगितलेले तपशील मात्र वेगळे आहेत. 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत ते असं म्हणाले की,\" देवेंद्र फडणवीस यांना असं वाटत होतं की आमच्याशी (राष्ट्रवादीशी) बोलायला हवं. \n\n\"दिल्लीतल्या त्यांच्या नेतृत्वालाही आमच्याशी बोलावं असं मनापासून वाटत होतं. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी आमच्या काही लोकांकडे बोलण्याची इच्छा व्यक्त केली. अजित पवारांनी मला विचारलं की ते बोलायचं म्हणतात, तर मी जाऊ का? मी म्हणालो राजकारणात संवाद असायला हवा. काय म्हणताहेत ते न ऐकणं योग्य नव्हे. \n\n\"स्वीकारायचं काय हा आपला प्रश्न आहे. त्यामुळं काय म्हणताहेत ते पहा. तेव्हा त्यांची सरकार बनवण्याबाबत बोलणं झालं असावं. अजित पवारांनी मला ते सांगितलं. पण तेव्हा आम्ही कामात होतो, म्हणून मी म्हटलं की नंतर बोलू. कारण तेव्हा आमचा कुठं जायचं हा रस्ता ठरला होता.\" त्यामुळं एका बाजूला भाजपा-राष्ट्रवादी सरकारची कल्पना ही फडणवीस-भाजपा यांची असून 23 नोव्हेंबरला तसं सरकार बनवण्याच्या निर्णय त्यांनी अजित पवारांसोबत परस्पर घेतल्याचं पवार सांगतात. \n\nया वेगवेगळ्या दाव्यांमुळे आणि तपशीलांमुळे नेमकं राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये नेमकं काय घडलं या प्रश्नाचं उत्तर अद्याप मिळालं नाही आहे. त्याच्या अनेक उपप्रश्नांचं जाळंही वर्षभरानंतरही तसंच अडकलेलं आहे. \n\nमोदी आणि अमित शाहांची भूमिका काय होती? \n\nमहाराष्ट्रातल्या सत्तांतराचं नाट्य हे देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीत झालं, पण महाराष्ट्रासारख्या राजकीयदृष्ट्या अतिमहत्त्वाच्या राज्याच्या या सगळ्या सत्तानाट्यात भारतभरात ज्यांच्या नेतृत्वात भाजपानं अभूतपूर्व मुसंडी मारली त्या नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी काय भूमिका बजावली? \n\nमोदी 2014 प्रमाणेच 2019 मध्येही भाजपाचा चेहरा होते आणि अमित शाहांनी सेनेसोबत युती अबाधित ठेवण्यासाठी निर्णायक भूमिका बजावली. पण तरीही विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यावर एकदम आपला राजकीय स्टान्स बदललेल्या सेनेला पुन्हा युतीत आणण्यासाठी दिल्लीच्या नेतृत्वानं काय भूमिका घेतली? \n\nनिकालानंतर भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरला, पण तरीही शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदावरुन निकालानंतर लगेचच रणशिंग फुंकल्यावर दिल्लीच्या नेतृत्वानं काय भूमिका ठरवली? \n\nमाझ्यासमोर मुख्यमंत्रीपदाबद्दल काही बोलणं झालं नाही अशी भूमिका फडणवीसांनी घेतली आणि अमित शाहांनी एका मुलाखतीत असं म्हटलं की बंद..."} {"inputs":"... बघायला हवी.\"\n\nकंपनी एका वर्षात किती डोस बनवू शकते?\n\nयाविषयी सायनोवॅक कंपनीच्या प्रमुखांनी चीनच्या सीजीटीएन टीव्ही नेटवर्कशी बातचीत केली. 20 हजार चौरस मीटरवर पसरलेल्या प्रकल्पातून वर्षभरात 30 कोटी डोस तयार होऊ शकतील, असं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. \n\nप्रत्येक लशीचे दोन डोस दिले जातात. याचाच अर्थ वर्षभरात केवळ 15 कोटी लोकांनाच ही लस मिळू शकते. ही संख्या चीनच्या लोकसंख्येच्या एक दशमांश इतकी आहे.\n\nअसं असलं तरी इंडोनेशियात या लशीची पहिली खेप पोहोचली आहे. शिवाय, तुर्की, ब्राझिल आणि चिलीसोबतही चीनने... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीसीशी बोलताना सांगितलं, \"लस विकसित करण्याचा कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत अधिकृत करण्याचा मार्ग अवलंबिला जाऊ शकतो. मात्र, त्याआधी तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांच्या परिणामांचा अभ्यास करणं सामान्य बाब आहे.\"\n\nमात्र, अशा प्रकारचं पाऊल उचलणं, 'पारंपरिक नाही' आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये ते स्वाकार्हदेखील नाही, असं प्रा. फिशर म्हणतात. \n\nचीनमधली परिस्थिती पाहिल्यास विषाणू संसर्गाचं बहुतांश प्रमाण हे मर्यादितच होतं आणि जनजीवन नव्या पद्धतीने का होईना मात्र हळूहळू सामान्य होताना दिसतंय. \n\nसायनोफार्मची 9 डिसेंबर रोजी यूएईमध्ये नोंदणी करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना जुलैमध्ये सुरू झालेल्या तिसऱ्या टप्प्याच्या अंतिम निकालांमध्ये लस 86% परिणामकारक असल्याचं दिसून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. लशीचा वापर कसा करण्यात येईल, हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही. \n\nलसीच्या शर्यतीतील इतर स्पर्धक कोणते?\n\nऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाची लस : ही व्हायरल व्हेक्टर प्रकारातली लस आहे. यात जेनेटिकली मॉडिफाईड (जनुकीयरित्या सुधारित) विषाणूचा वापर करण्यात आला आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानाला ही लस साठवून ठेवता येते. या लसीचे दोन डोस घ्यावे लागतात. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 62 ते 90% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं आहे. या लशीचा प्रत्येक डोस 4 डॉलर असेल. \n\nमॉडर्नाची लस : ही एमआरएनए प्रकारातली कोरोना लस आहे. विषाणूच्या जेनेटिक कोडचे काही अंश वापरून ही लस तयार करण्यात आली आहे. ही लस साठवण्यासाठी उणे 20 अंश सेल्सिअस तापमानाची गरज असेल. शिवाय, ही लस जास्तीत जास्त 6 महिन्यांपर्यंतच साठवून ठेवता येते. या लशीचेही दोन डोस घ्यावे लागतील. क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 95% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं आहे. 33 डॉलर्स प्रति डोस, अशी या लशीची किंमत असणार आहे. \n\nफायझरची लस : मोडर्ना लशीप्रमाणेच फायझरची लसही एमआरएनए प्रकारातली आहे. आतापर्यंतच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 95% यशस्वी ठरली आहे. ही लस उणे 70 अंश सेल्सिअसवर स्टोअर करावी लागते. या लशीचेही दोन डोस घ्यावे लागतील आणि प्रत्येक डोसची किंमत जवळपास 15 डॉलर्स एवढी असणार आहे. \n\nगोमालेयाची स्पुतनिक-व्ही लस : ऑक्सफोर्डप्रमाणे ही व्हायरल व्हेक्टर प्रकारातील लस आहे. आतापर्यंतच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये ही लस 92% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं आहे. फ्रिजमध्ये सामान्य तापमानावर ही लस साठवता येते. या..."} {"inputs":"... बघून आम्ही याचा वापर सुचवला होता, पण काटेकोरपणे वैद्यकीय निरीक्षणात. अमेरिकन सरकारसुद्धा ते वापरू लागलं आणि ते अचानक लोकप्रिय झालं. त्यांनी तातडीने त्याला मान्यताही दिली आणि त्यामुळे आम्हालाही वाटलं की ते कदाचित कोरोनावर काम करेल.\"\n\nHCQचे फायदे आणि धोक्यांविषयी भारतात एम्स, ICMR आणि दिल्लीच्या तीन सार्वजनिक रुग्णालयांमध्ये तपासणी आणि अभ्यास करण्यात आले, असंही त्यांनी सांगितलं.\n\n\"यातून असं लक्षात आलं की याचे मळमळ होणे किंवा छातीत धडधडणे, याशिवाय दुसरे कोणतेही मोठे दुष्परिणाम होत नाहीय. त्यामुळे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बचावाची काही साधनं नाहीत.\n\nपाणी दुर्मिळ असलेल्या या भागात साबणही चैनच आहे. हात धुणं, भांडी घासणं यासाठी अजूनही मुख्यत्वेकरून राखच वापरली जाते. पाणी भरायला विहीरीवर ही गर्दी जमते. इथल्या महिलांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं शक्यच नाही.\n\n\"आम्हाला खरा धोका दूषित पाण्याचा आहे,\" सुरेखा सांगते. \"त्याच्यामुळे कधी आम्हाला सर्दी, खोकला, ताप, पोटाच दुखणं असे त्रास होतात. आता कोरोनाची लक्षणं पण हीच आहेत. लक्षण दिसली की लगेच अँब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन जातात. पण आम्हाला त्रास वेगळ्याच गोष्टींनी होतोय.... उर्वरित लेख लिहा:","targets":"णी द्या,\" ती म्हणते. \"एकतर पाणी द्या नाहीतर आमच्या विहिरीत विषाणू टाकून द्या. ते पाणी आम्ही पितो, म्हणजे हा रोजरोजचा त्रास संपेल.\"\n\nजीव तर असाही जाणार आहे आणि तसाही, पण कोरोना परवडला तहान नको असं जर आपल्याच देशातले लोक म्हणत असतील तर मग भयानक समस्या कोणती?\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बदलली आहे. मशीन्सच्या आगमनानंतर सत्ताधारी पक्षांच्या मतांमध्ये घट झाल्याचं निरीक्षण या अभ्यासगटाने नोंदवलं आहे. \n\nमतदार\n\nमतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार, गडबड करता येत नाही यावर निवडणूक आयोग ठाम आहे. मॅन्युअली एखाद्याने यंत्रामध्ये फेरफार केली तर ते टिपता येतं असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाच्या या दाव्याला राजकीय पक्षांनी सातत्याने आव्हान दिलं आहे.\n\nआठ वर्षांपूवी मिशीगन विद्यापीठात एक प्रयोग करण्यात आला. घरगुती स्वरूपाचं उपकरण तयार करण्यात आलं. हे मशीन EVMशी जोडण्यात आलं. मोबाई... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आलं. काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं स्पष्ट झालं होतं. \n\nगेल्याच वर्षी काँगोमध्ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मशीन्स वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. इलेक्ट्रॉनिक मशीन्सची चाचणी घेण्यात आलेली नाही अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. \n\nईव्हीएम\n\nअमेरिकेत पंधरा वर्षांपूर्वी मतदान यंत्रांचा वापर सुरू झाला. आताच्या घडीला अमेरिकेत 35,000 इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा वापर करण्यात येतो. मशीन्सशी पेपरट्रेल संलग्न नसल्याचा आरोप अनेकठिकाणी करण्यात आला आहे. पेपरट्रेल नसल्याने मतांची नोंदणी होत नाही. \n\nमतदान यंत्रणेतील अधिकाअधिक तंत्रज्ञान आपण बाजूला सारायला हवं असं साऊथ कॅरोलिना विद्यापीठातील कॉम्प्युटर सायन्सचे प्राध्यापक डंकन ब्युइल यांनी सांगितलं. 'सॉफ्टवेअरचे निष्कर्ष अचूक येणं अवघड आहे. मतांची पुर्नचाचणी घेण्याचीही व्यवस्था नाही', असं त्यांनी सांगितलं. \n\nदेशात होणाऱ्या निवडणुका पारदर्शक आणि विश्वासार्ह व्हाव्यात यासाठी अमलात येत असलेल्या उपाययोजना योग्य दिशेने जात आहेत असं म्हणता येऊ शकतं. \n\nमतदान यंत्रांशी प्रिंटर जोडलेला असणं सर्वोच्च न्यायालयाने अनिवार्य केलं होतं. प्रिंटरच्या माध्यमातून व्हेरिएबल पेपर ऑडिट ट्रेल बाहेर पडतो. \n\nजेव्हा एखादा मतदार बटन दाबून आपलं मत नोंदवतो, तेव्हा सीरियल नंबर, नाव आणि उमेदवाराचं निवडणूक चिन्ह असलेला कागदाची प्रिंट निघते. एका पारदर्शक विंडोद्वारे हा कागद सात सेकंदांकरता उपलब्ध राहतो. त्यानंतर आपोआप ही स्लिप कट होते आणि सीलबंद पेटीत जमा होते. \n\nनिवडणूक आयोगाचे माजी प्रमुख काय सांगतात?\n\nपेपर ट्रेल स्लिप आणि इलेक्ट्रॉनिक मशीनमध्ये नोंदली गेलेली मतं यांची तुलना किमान पाच मतदान केंद्रांमध्ये केली जाते. पेपर ट्रेलचा ताळेबंद ठेवणं हे खर्चिक आणि वेळखाऊ आहे. संशोधकांनी धोका कमीत कमी राहील असं लेखापरीक्षण सुचवलं आहे. \n\nतूर्तास पेपर ट्रेल व्यवस्थेमुळे मतदार आणि राजकीय पक्षांनी निर्धोक राहावे असं निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख एस. वाय. कुरेशी यांनी सांगितलं. \n\n2015 पासून सर्व राज्यातील निवडणुकांमध्ये पेपर ट्रेलचा वापर करण्यात आला आहे. 1500 मशीन्सच्या माध्यमातून तयार झालेल्या पेपर ट्रेल्सची मोजदाद करण्यात आली. पेपर ट्रेल आणि प्रत्यक्ष मतं यांचा तौलनिक अभ्यास करण्यात आला. यामध्ये एकातही गडबड आढळली नसल्याचं कुरेशी यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत..."} {"inputs":"... बसत असाल तर आठवू शकते. वाटतं त्याप्रमाणे आपण समन्वयानं काम करू शकत नाही. \n\nआपल्यापैकी बरेच जण आवाजांमुळे सर्वांत जास्त डिस्टर्ब होतात. सिडनी विद्यापीठातील प्राध्यापकांनी केलेल्या पाहणीनुसार बिनभिंतीच्या कार्यालयातील 50 टक्के लोकांना आणि क्युबिकल (अंशत: बंदिस्त) कार्यालयात 60 टक्के लोक आवाजामुळे त्रस्त आहेत. स्वतंत्र कामाची जागा असलेल्यांपैकी फक्त 16 टक्के लोकांनी अशी तक्रार केली आहे. \n\nत्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यालयात काम करणाऱ्या लोकांना 14 कारणांसाठी ते कामाच्या ठिकाणाबद्दल नाखूश आहेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल यांचे कर्मचारी रोज एकत्र जेवतात. एकत्र जेवताना काही कल्पना सुचतात पण बहुतांश कल्पना नियोजित चर्चासत्रांमधूनच पुढे येतात. \n\nसुवर्णमध्य शोधणे \n\nज्या कामांसाठी एकांत आवश्यक आहे उदाहरणार्थ, लेखन, जाहिरात, आर्थिक नियोजन आणि कॉम्प्युटर प्रोग्रामिंग. यासारख्या कामांसाठी कंपन्या खुलं कार्यालयात निकालात काढण्याऐवजी शांत खोल्या आणि काही बंद जागा वापरण्याचा प्रयोग करत आहेत. \n\nअनेक ऑफिसांमध्ये बोलण्याच्या पातळीवर मर्यादा असतात.\n\nकाही जणांना सहकाऱ्यांना सोडून स्वत:हून एकटं उठून जाणं आवडत नाही. आपण टीममध्ये नसलो तर आपलं महत्त्व राहणार नाही, असं त्यांना वाटतं. कामाचा अतिताण असलेल्या ठिकाणी असं होणं शक्य आहे. \"वेगळ्या शांत खोलीत जाऊन काम करणं हे आपल्यापैकी काही जणांना कमीपणाचंही वाटते, असं ऑगस्टीन सांगतात. \n\nकाही कंपन्या छोट्या टीमसाठी वेगळ्या खोल्या तयार करत आहेत. NBBJ या आंतरराष्ट्रीय वास्तुरचनाकार कंपनीचे भागीदार रायन मुलेनिक्स यांनी ज्या तंत्रज्ञान कंपन्यांबरोबर काम केलं आहे, त्यांच्यासाठी तीन ते १६ लोकांच्या टीमसाठी स्वतंत्र कार्यालयं तयार केली आहेत. \n\nते आज एकत्रित काम करू शकतात तसंच त्यांना नको असलेले इतर टीममधल्या लोकांचे आवाज ते रोखू शकतात. तंत्रज्ञानाचीही यात मदत घेता येते. मुलेनिक्स यांच्या स्वत:च्या कार्यालयातही सेन्सर बसवले आहेत. दर दहा फुटावर असलेले हे सेन्सर आवाज, तापमान आणि गर्दी किती आहे याचा मागोवा घेऊ शकतात. कर्मचारी एका अॅपवर खोलीत सर्वात शांत जागा कुठे आहे, हे शोधू शकतात. \n\nविरोधी पक्ष \n\nआपल्यापैकी काही जणांनी बिनभिंतीच्या कार्यालयातच उत्कर्ष साधला आहे. एका गटाचे प्रतिनिधित्व करणारे आणि जे सातत्याने एकच काम करत आहेत आणि जिथे कनिष्ठ पातळीवरचे कर्मचाऱ्यांचं प्रमाण जास्त आहे, तिथे इतरांचं काम पाहून त्यांना काहीतरी नवीन शिकता येतं.\n\nनवीनच कामाला लागलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांचं स्वतंत्र कार्यालय मिळालं तर त्यांना लक्ष केंद्रित करता येणार नाही, आणि त्यांची कार्यक्षमता खालावेल, असं ऑगस्टीन सांगतात.\n\nऑफिसात एकाग्रता होऊ शकते?\n\nखुल्या कार्यालयांमुळे नाखूश असलेल्यांसाठी वाईट बातमी आहे. ही पद्धत लवकर बंद होण्याची चिन्हं नाहीत. आम्हाला जे गवसलं आहे, ते इतर कंपन्यांनी अनुभवावं, असं नॅगेल यांना वाटतं. त्यांचे कर्मचारी आता खूश आहेत आणि जास्त कार्यक्षम झाले आहेत. याचा फायदा फक्त कंपनीला नाही तर टीमलाही होतो. \n\n\"लोक..."} {"inputs":"... बांधणी इत्यादी गोष्टी चांगल्या पार पडल्या असत्या. मात्र, यात तो समतोल राखलेला दिसत नाही.\n\n\"मुळात अशाप्रकारे कार्याध्यक्ष नेमणं ही आजच्या राजकारणातली कालबाह्य गोष्ट आहे. पक्षाची गरज काय आहे, याचा विचार कुणीही केला नाही. कार्याध्यक्षांची योग्यता, त्यांच्या क्षमता या गोष्टी पारखायला हव्या होत्या\", असंही ते पुढे म्हणतात. \n\nमहाराष्ट्राच्या राजकारणासह सामाजिक जीवनाचा विशेष अभ्यास असणाऱ्या पत्रकार, लेखिका प्रतिमा जोशी यांच्याशी आम्ही यासंदर्भात संपर्क साधला.\n\nत्या म्हणाल्या, \"सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग... उर्वरित लेख लिहा:","targets":"राज्यव्यापी नेतृत्त्व मिळत नाही, तोपर्यंत असे प्रयोग करावेच लागतील. काँग्रेसकडे राज्यव्यापी नेतृत्त्वं असतं, तर हे सारं करावं लागलं नसतं. मात्र, कार्यध्यक्षांसारखा प्रयोग करून, स्थानिक पातळीवरील नेता निवडल्याने काँग्रेसला पक्षीय संघटनाबांधणी अधिक सोयीच होईल.\" असं अलोक देशपांडे म्हणतात.\n\nजात प्रतिनिधित्त्व किंवा वेगवेगळ्या जातींना सामावून घेणं हा आता सत्ता मिळवण्याचा राजमार्ग झालेला आहे, असं प्रतिमा जोशी सांगतात.\n\nत्या पुढे म्हणतात, \"कार्याध्यक्षांच्या रूपाने का होईना, सर्व जातींना सामावून घेण्याचा हा प्रयोग म्हणजे काँग्रेसला उशिरा आलेलं शहाणपण आहे. काँग्रेस सर्व जाती समूहांचं प्रतिनिधित्त्व करते, हे आता काँग्रेसला लोकांना पटवून द्यावं लागेल.\n\n\"जातीय समीकरणं जुळवण्याची गरज सर्वच राजकीय पक्षांना असेल. त्यामुळे काँग्रेसने असं काही केलं, तर त्यात एवढ्या चर्चेची काही गरज वाटत नाही. उलट जातीय सर्वसमावेशकतेचं धोरण ज्या पक्षांनी अवलंबलं नाही, ते पक्ष लयाला गेल्याचे पाहायला मिळतात. ज्या पुरोगामी पक्षांना कालाच्या ओघात जातवास्तवाचं भान आलं नाही, नेतृत्त्वात त्यांनी बदल केले नाहीत, असे ध्येयवादी पक्ष आजच्या राजकारण नाहीसे झालेले दिसतात. कारण त्यांनी या बदलाची नोंद घेतली नाही.\" असंही प्रतिमा जोशी म्हणाल्या.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बाजुची 42 एकर जागा प्रस्तावित राम कथा पार्कसाठी विश्व हिंदू परिषदेला देऊन टाकली.\n\nयाशिवाय पर्यटन विकासाच्या नावाखाली अनेक मंदिरं आणि धर्मशाळांची जागा ताब्यात घेऊन सपाटीकरण करण्यात आलं. तसंच फैजाबाद-अयोध्या महामार्गापासून सरळ वादग्रस्त जागेपर्यंत मोठा रस्ता तयार करण्यात आला.\n\nदेशभरातून आलेल्या कारसेवकांना राहण्यासाठी तंबू ठोकले गेले. ते ठोकण्यासाठी कुदळ, फावडे आणि दोऱ्या आणल्या. हीच हत्यारं नंतर कळसावर चढण्यासाठी आणि त्याला तोडण्यासाठी शस्त्राच्या रुपात वापरली गेली.\n\nएकूणच काय तर वादग्रस्त परिसर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा होता. याचा अर्थ असा होता की, सरकारतर्फे कोणत्याही बळाचा वापर होणार नव्हता.\n\nमानस भवनच्या छतावर जिथं आम्ही पत्रकार उभे होतो, त्याच्यासमोरच मशीद होती. उजव्या बाजूला जन्मस्थान मंदिरावर पोलीस आयुक्त, उपमहानिरीक्षक आणि पोलीस प्रशासनातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.\n\nमानस भवनाच्या डाव्या बाजुला राम कथा कुंजमध्ये एक जैन सभा ठेवण्यात आली होती. त्या सभेत अशोक सिंघल, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, आणि उमा भारती हे नेते उपस्थित होते.\n\nयज्ञस्थळाचं वातावरण\n\nमशीद आणि मानस भवनाच्या मधल्या शिलान्यास स्थळाला यज्ञस्थळाचं स्वरूप आलं होतं. तिथं महंत रामचंद्र परमहंस आणि इतर साधू संन्यासी उपस्थित होते. याच ठिकाणी अकरा वाजल्यापासून सांकेतिक कारसेवा सुरू होती.\n\nकपाळावर केशरी रंगाची पट्टी बांधून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते तैनात होतेच. त्यांच्या मागे दोरखंड लावून पोलीस उभे होते. यज्ञस्थळावर विशिष्ट लोकांनाच येता यावं हा त्यामागे उद्देश होता.\n\nसकाळी 10.30 वाजताच्या सुमारास डॉ. जोशी आणि अडवाणी यज्ञस्थळाजवळ आले. त्यांच्या मागेमागे आणखी कारसेवक घुसू लागले. पोलिसांनी त्यांना थांबवलं पण त्यांनी पोलिसांचं ऐकलं नाही.\n\nमुरलीमनोहर जोशी आणि लालकृष्ण अडवाणी\n\nत्याचवेळी कपाळावर केशरी रंगाची पट्टी बांधलेल्या स्वयंसेवकांनी पोलिसांवर लाठ्या चालवण्यास सुरुवात केली. त्यावर संपूर्ण परिसरात तिखट प्रतिक्रिया उमटल्या.\n\nबघता बघता शेकडो कारसेवकांनी मशिदीच्या दिशेनं धावायला सुरुवात केली. मशिदीच्या सुरक्षेसाठी चारही बाजूंनी लोखंडी गज लावण्यात आले होते.\n\nसंरक्षण दल लाचार\n\nमागून एका गटानं झाडावर एक दोरी टाकली आणि तिच्या मदतीनं मशिदीत घुसण्याचा प्रयत्न केला. व्हीआयपी स्थळाजवळ तैनात पोलिसांनी काही वेळ कारसेवकांना मशिदीकडे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण काही मिनिटातच कारसेवक मशिदीच्या घुमटावर दिसू लागले.\n\nत्यांना पाहून, \"एक धक्का और दो, बाबरी मशीद को तोड दो\" अशा घोषणा देण्यास सुरुवात झाली.\n\nसभास्थळावरून अशोक सिंघल आणि इतर काही नेत्यांनी कारसेवकांना खाली उतरण्याची विनंती केली. पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही.\n\nकुदळ, फावडं, किंवा हातात जे हत्यार असेल त्यानं मशिदीचा घुमट फोडायला सुरुवात झाली. चुना आणि लाल मातीनं तयार झालेल्या या इमारतीला काही लोकांनी हातानेच तोडायला सुरुवात केली.\n\nत्याचवेळी मशिदीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले सशस्त्र..."} {"inputs":"... बाटलीबंद पाण्यापर्यंत सर्व काही विकते. \n\nपती आणि पित्याच्या भूमिकेत डोनाल्ड ट्रंप\n\nडोनाल्ड ट्रंप यांनी आतापर्यंत तीन वेळा लग्न केलंय. त्यांची पहिली पत्नी इवाना झेलनिकोवा ही चेक ॲथलिट आणि मॉडेल होती. या लग्नातून ट्रंप यांना 3 मुलं झाली - डोनाल्ड ज्युनियर, इव्हांका आणि एरिक. \n\nइवाना आणि डोनाल्ड ट्रंप - 1989\n\n1990मध्ये या जोडप्याने घटस्फोट घेतला. या घटस्फोटाविषयीच्या अनेक बातम्या त्यावेळी टॅब्लॉईड्समध्ये झळकल्या होत्या. ट्रंप यांनी इवानाचा छळ केल्याचे आरोप या बातम्यांमधून करण्यात आले होते. पण नंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागणार नाही त्यामुळे कोणत्याही विशिष्ट गटात आपलं स्वारस्य असणार नाही म्हणून आपण एक योग्य 'Outsider' उमेदवार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं. \n\n'मेक अमेरिका ग्रेट अगेन' हे ट्रंप यांच्या कॅम्पेनचं ब्रीदवाक्य होतं. अमेरिकन अर्थव्यवस्था पुन्हा बळकट करण्याचं वचन ट्रंप यांनी त्यांच्या वादग्रस्त कॅम्पेनदरम्यान दिलं होतं. यासोबतच मेक्सिको आणि अमेरिकेमधल्या सीमेवर भिंत उभारणं आणि 'नेमकं काय सुरू आहे ते देशाच्या प्रतिनिधींना समजेपर्यंत' मुस्लिमांनी देशात येण्यावर तात्पुरती बंदी घालू असंही ट्रंप प्रचारादरम्यान म्हणाले होते. \n\nत्यांच्या प्रचाराच्या वेळी अनेक ठिकाणी मोठी निदर्शनं झाली, रिपब्लिकन पक्षातल्याच नेत्यांनीही त्यांना विरोध केला. पण अखेरीस डोनाल्ड ट्रंप यांचीच रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून निवड करण्यात आली. \n\nअध्यक्षीय निवडणुकीचे विजेते\n\nडोनाल्ड ट्रंप यांची 2016मधली कॅम्पेन अनेक गोष्टींमुळे वादग्रस्त ठरली. 2005मध्ये त्यांनी महिलांबद्दल केलेली वक्तव्यंही या दरम्यान समोर आली त्यावरूनही वाद झाला. ते राष्ट्राध्यक्षपदासाठी योग्य नाहीत असं त्यांच्या पक्षाच्या सदस्यांसकट इतर अनेकांनाही वाटत होतं. \n\nओपिनियन पोल्स डोनाल्ड ट्रंप हे हिलरी क्लिंटन यांच्यापेक्षा पिछाडीवर असल्याचे दाखवत होते. पण यासगळ्यावर मात करून आपण जिंकू आणि आपलं अध्यक्षपदी निवडून येणं हा प्रस्थापितांसाठी सगळ्यात मोठा धक्का असेल, यामुळे 'वॉशिंग्टनमध्ये साचून राहिलेला गाळ' वाहून जाईल असं ट्रंप सातत्याने त्यांच्या पाठिराख्यांना सांगत होते. \n\nअसं होण्याची शक्यता फार कमी जाणकारांना वाटत होती. \n\nपण या सगळ्या जाणकारांना धक्का देत डोनाल्ड ट्रंप यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला आणि अमेरिकेचे 45वे राष्ट्राध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2017ला ओव्हल ऑफिसचा ताबा घेतला. \n\nडोनाल्ड ट्रंप यांनी बराक ओबामांकडून राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं हाती घेतली.\n\nयापूर्वी कोणत्याही इतर पदावर निवडून न आलेले वा लष्कराशी संबंध नसणारे डोनाल्ड ट्रंप हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. \n\nराष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळ\n\nट्रंप यांच्या प्रचार मोहीमेप्रमाणेच त्यांचा 2017पासूनचा राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यकाळही वादग्रस्त राहिलेला आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गाची परिस्थिती ट्रंप यांनी ज्याप्रकारे हाताळली त्यावर विरोधकांनी टीका केली. पहिल्या डिबेटदरम्यान जो बायडन यांनीही हा मुद्दा उचलत..."} {"inputs":"... बायबल मानणारा असो किंवा गुरुग्रंथ साहेब मानणारा असो. सर्वांसाठी एक शब्द वापरायचा झाला तर तो आहे हिंदू.\"\n\n2025 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षं पूर्ण होत आहेत. संघाने कायमच नरेंद्र मोदींचं सरकार स्थापन होण्याची शक्यता आणि हिंदू राष्ट्राचं स्वप्न सोबत पाहिलंय. हे संघाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उद्देशांपैकी एक आहे.\n\n2014 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हा अंदाज बांधला होता की नरेंद्र मोदी 10 वर्षं पंतप्रधानपदी राहिले तर 2025 साली हिंदू राष्ट्राचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.\n\nअशाप्रकारचं वक्तव... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं नातं अमिताभ सिन्हा गणिताचं उदाहरण देऊन स्पष्ट करतात. त्यांच्या मते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेट आहे आणि भाजप त्याचा सबसेट आहे.\n\nअसं असलं तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाजपवर किती प्रभाव आहे, यावर प्रसार माध्यमांमध्ये चर्चा कायमच सुरू असते. हे समजून घेण्यासाठी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारच्या कार्यकाळाचा आढावा घ्यायला हवा. \n\nअटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार सहा वर्ष टिकलं. त्यावेळी वाजपेयी आणि अडवाणी यांनी विचारपूर्वक एका रणनीतीअंतर्गत संघाला सरकारच्या कारभारापासून दूर ठेवलं होतं. या सरकारमध्येही हे अंतर कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसत आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बिहारचे उद्योग मंत्री शाम रजक यांनी हिंदी चॅनलवरील एका चर्चेत बोलताना बिहारमधील विणकरांना मोठ्या प्रमाणावर उपरणे विणण्याचे आदेश दिल्याचं सांगितलं. सध्या 1 लाख गमछे विणून तयार आहेत आणि ते स्वस्त किमतीत ग्राहकांना विकले जातील, असंही त्यांनी सांगितलं.\n\nया माध्यमातून कोरोनापासून बचाव होईलच, पण सध्या लॉकडाऊन असल्यानं विणकरांना रोजगारामध्ये ज्या अडचणी येत आहेत, त्या दूर होणार आहेत. उपरण्यांची मोठी ऑर्डर मिळाल्याने त्यांना आपोआप रोजगार मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. \n\nपण, हे उद्योगाला चालना देण्यासाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेलीये, तशीच प्रतिमा माझ्या फॅशनसंदर्भात देखील आहे. गुजरातचा मुख्यमंत्री बनण्याआधी मी स्वत:चे कपडे स्वत: धुवायचो. त्यात माझ्याकडे एक छोटी बॅग होती. त्यामध्ये माझे कपडे मावायचे नाहीत. म्हणून मी स्वतः त्याचे स्लिव्हज कापले. \n\nत्यामुळे माझ्या बॅगेत जागा देखील झाली आणि माझे पूर्ण कपडे धुवायचे कष्ट ही वाचले.\"मोदींच्या भाषणात नेहमीच तरुणांचा उल्लेख असतो. त्यांच्या फॅशन सेन्समुळे तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असू शकतो. याविषयी भरत दाभोळकर सांगतात, \"भुरळ असं नाही म्हणता येणार पण मोदींचं अनेक तरूण अनुकरण करताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या या गमछाचं देखील अनुकरण होऊ शकतं. कारण महाग मास्क घेणं सगळ्यांनाच परवडत नाही.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बीसाई प्रणीत आणि चीन तैपेईची ताई जू यिंग आहे. \n\nचेन्नई सुपरस्टार्समध्ये बी सुमित रेड्डी, लक्ष्य सेन, गायत्री गोपीचंद, मनु अत्री यांच्या व्यतिरिक्त इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तो आहे. हैदराबाद हंटर्समध्ये विश्वविजेती भारताची पी व्ही सिंधू, सौरभ वर्मा, एनसिकी रेड्डी आणि रशियाचा व्लादिमिर इवानोव आहे. मुंबई रॉकेट्समध्ये पी कश्याप, प्रणव चोपडा, नॉर्थ इस्टर्न वॉरियर्समध्ये थायलंडचा तानोंगसाक सीनसोमबुनसुक आणि पुणे सेव्हन एसेसमध्ये चिराग शेट्टी आणि रितूपर्णा दास यांचा समावेश आहे. \n\n2013 सालच्या पहिल्या प... उर्वरित लेख लिहा:","targets":"टरनॅशनल स्पर्धा जिंकल्या. याशिवाय माजी खेळाडू आणि प्रशिक्षक पी. गोपीचंद यांची मुलगी गायत्री गोपीचंद हीदेखील उदयोन्मुख खेळाडू आहे. ती चेन्नई सुपर स्टार्सकडून खेळते.\n\nपीबीएलमुळे भारताची पुरूष दुहेरीतली जोडी सात्विक साई राज रेंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांना खूप फायदा झाल्याचंही दिनेश खन्ना यांना वाटतं. \n\nया जोडीने 2019 साली थायलँड ओपन जिंकली होती आणि जगातल्या टॉप 10 जोड्यांमधल्या अनेकांना गारद केलं होतं. \n\nकुठल्याही स्पर्धेमुळे सर्वात मोठा फायदा नवनवीन मैदानं तयार होण्यात आणि जुन्या मैदानांची देखभाल होण्यात होतो. हैदराबादमध्ये पी. गोपीचंद अकादमी आहेच. सोबत दिल्लीलाही दरवर्षी एका सुपरसीरिज खेळवण्याची संधी मिळते. \n\nलखनौमध्ये सैय्यद मोदी चॅम्पियनशीप होते. याशिवाय बंगळुरू, चेन्नई आणि गुवाहाटीमध्येही उत्तम मैदानं आहेत. या मैदानांवर पीबीएलचे सामने खेळवण्यामुळे तरुण खेळाडूंमध्ये बॅडमिंटनविषयी आकर्षण निर्माण होईल. \n\nपीबीएलमध्ये पैसा आल्याने खेळाडूंचं मनोधैर्य वाढलं आहे. तसंच कुठल्याही परिस्थिती सामना जिंकण्याच्या भावनेने त्यांच्या प्रतिस्पर्धाही निर्माण झाली आहे. \n\nपरदेशी खेळाडूंविषयी बोलायचं तर माजी विश्वविजेती स्पेनची कॅरोलिना मारिन यंदा पीबीएलमध्ये खेळणार नाही. कॅरोलिना मारिन भारतात खूप लोकप्रिय आहे. सिंधू आणि कॅरोलिना यांच्यातल्या सामन्यावर सर्वांचं लक्ष असतं. \n\nपीबीएलमध्ये यंदा खेळाडू कसं खेळतात, हे आता बघायचं आहे. काही महिन्यानंतर ऑलिम्पिक आहे आणि मोठ्या खेळाडूंना पीबीएल स्पर्धेत त्यांची चुणूक दाखवण्याची संधी मिळेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... बुकिंग आधीच करणं अशा क्लृप्त्या केल्या होत्या.\n\nकाही लोकांनी त्यांच्या कारच्या मॅटखाली दागिने लपवले होते आणि या कार केनियाला पाठवल्या होत्या. काही लोकांना अशी आशा होती की, त्यांना युगांडामध्ये परत येता येईल. म्हणून त्यांनी त्यांचे दागिने घरातील बगीचे आणि लॉनमध्ये लपवून ठेवले होते. काही लोकांनी बँक ऑफ बडोदाच्या लॉकरमध्ये दागिने लपवले होते. काही लोक जेव्हा 15 वर्षांनंतर परत या बँकेत गेले त्यावेळी त्यांना हे दागिने सुरक्षित मिळाले.\" \n\nसध्या लंडनमध्ये स्थायिक असलेल्या गीता वस्त यांनी ते दिवस आजही आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सैनिकांना दिली. अमिन लष्करी अधिकाऱ्यांबरोबर चालत चालत हे दुकान याला द्या, हे हॉटेल या ब्रिगेडियरला द्या, असं सांगत असतानाचा एक व्हीडिओही आहे.\"\n\nते लिहितात, \"ज्या अधिकाऱ्यांना आपलं घर चालवण्याची अक्कल नव्हती, ते दुकान काय चालवणार. हे लष्करी अधिकारी त्यांच्या जमातीच्या प्रथांचं पालन करत जमातीतील लोकांना बोलवायचे आणि दुकानातील वस्तू मोफत वाटायचे. त्यांना माहितीच नव्हतं की नव्या वस्तू कुठून विकत घेऊन यायच्या आणि त्या किती पैशांना विकायच्या. परिणाम असा झाला की सारी अर्थव्यवस्थाच अडचणीत आली.\"\n\nअमीन यांची क्रूरता आणि अमानुषता\n\nया घटनेनंतर अमिन यांची प्रतिमा एका विक्षिप्त शासकाच्या रूपात संपूर्ण जगात पसरली. त्यांच्या क्रौर्याच्या कहाण्या जगात सगळ्यांनाच समजायला लागल्या. अमिन यांच्या काळात आरोग्य मंत्री राहिलेल्या हेनरी केयेंबा यांनी 'ए स्टेट ऑफ ब्लड : द इनसाइड स्टोरी ऑफ ईदी अमिन' हे पुस्तक लिहीलं. या पुस्तकांत त्यांनी अमिन यांच्या क्रूरतेचे अनेक किस्से लिहीले. हे किस्से वाचून जगात सगळ्यांनाच धक्का बसला.\n\nकेयेंबा लिहितात, \"अमिन यांनी केवळ आपल्या विरोधकांना संपवलंच नाही तर, त्यांच्या मृतदेहांसोबत अमानुष उद्योगही केले. युगांडाच्या वैद्यकीय क्षेत्रात एक गोष्ट सतत बोलली जायची की, इथल्या शवागारातल्या मृतदेहांसोबत छेडछाड केली जायची आणि त्यांचं यकृत, नाक, ओठ, गुप्तांग गायब झालेलं असायचं. जून 1974मध्ये जेव्हा परराष्ट्र सेवेतले अधिकारी गॉडफ्री किगाला यांना गोळी मारण्यात आली, त्यानंतर त्यांचे डोळे काढण्यात आले. त्यांचा मृतदेह कंपालाच्या बाहेरील जंगलात फेकण्यात आला होता.\"\n\nकेयेंबा यांनी नंतर एकदा आपलं अधिकृत निवदेन देताना सांगितलं की, अनेकदा अमिन मारल्या गेलेल्या लोकांच्या मृतदेहांसोबत काही वेळ एकट्यानं घालवण्याची इच्छा प्रकट करायचे. जेव्हा मार्च 1974मध्ये इथल्या लष्कराचे प्रभारी प्रमुख ब्रिगेडियर चार्ल्स अरूबे यांची हत्या झाली, तेव्हा त्यांचा मृतदेह पाहण्यासाठी मुलागो हॉस्पीटलच्या शवागारात अमिन आले होते. \n\nत्यांनी उपचिकित्सा अधीक्षक क्येवावाबाए यांना सांगितलं की, त्यांना थोडा वेळ या मृतदेहासोबत एकटं रहायचं आहे. अमिन यांनी एकांतात त्या मृतदेहासोबत काय केलं हे कोणालाच कळलं नाही. पण, काही युगांडावासियांना वाटतं की, त्यांनी इथल्या काकवा जमातीच्या नियमाप्रमाणे आपल्या विरोधकाचं रक्त प्यायलं. अमीन हे काकवा जमातीतूनच येतात.\n\nमानवी..."} {"inputs":"... बॅटिंगचं वेगवेगळं तंत्र, किंवा एखाद्या बॉलरचा सामना कसा करावा, हाच विचार करायचा. 15 वर्षांखालील आणि 17 वर्षांखालील, अशा दोन्ही स्पर्धांच्या वेळी मी त्याला भेटलो होतो. तेव्हा पासून राहुलमध्ये तसुभरही बदल झालेला नाही. सगळ्यांना मदत करण्यात तो कायम आघाडीवर असायचा.\" \n\nराहुल द्रविडची सर्वोत्तम खेळी\n\nतामिळनाडूकडून खेळणारे विजय शंकर सांगतात, \"ते माझे लहानपणापासूनच प्रेरणास्थान आहेत. मी त्यांची 2003-04 मधली अॅडिलेडमधली खेळी कितीतरी वेळा बघितली आहे. माझ्यामते ती त्याची सर्वोत्तम खेळी होती.\"\n\nतो सुपरस्टा... उर्वरित लेख लिहा:","targets":"टीका होत होती. \n\nपण राहुलनं एकदिवसीय सामन्यात 10,000 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. इतकंच काय तर तो अतिफास्ट समजल्या जाणाऱ्या T20 सामन्यांमध्येही खेळला आणि टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत.\n\nद्रविडनं मानद डॉक्टरेट नाकारली\n\n2017 साली बंगळुरू विद्यापीठानं देऊ केलेली मानद डॉक्टरेट द्रविडनं नाकारली. \"मी क्रिकेटमध्ये रिसर्च केल्यावरच ती घेईन,\" असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं होतं.\n\nबंगळुरूमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना तो म्हणाला, \"अपयशाबद्दल बोलण्यासाठी मी पूर्णपणे पात्र आहे. मी 604 मॅचेसमध्ये खेळलो आहे. पण त्यापैकी 410 सामन्यात मी 50हून जास्त धावा करू शकलो नाही.\"\n\nक्रिकेटचे बारकावे, उत्तम बचावतंत्र, कर्णधारपद, बॅटिगची आकर्षक शैली, नि:स्वार्थी भावना, या शब्दांशिवाय राहुल द्रविडची ओळख अपूर्ण आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... बेबी यांनी हिंसेसाठी प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार ठरवलं आहे. \"मी चुकांना वाटू इच्छित नाही. आम्ही जबाबदार नाही असं मला म्हणायचं नाही,\" असंही ते सांगतात.\n\nराजकीय जाणकार एम. जी. राधाकृष्णन यांनी बीबीसीशी याबाबत बातचीत केली. ते सांगतात, \"कोणीही निर्दोष नाही. पण CPI(M) सत्तेत असल्याने या घटनांची सर्वाधिक जबाबदारी त्यांची आहे.\"\n\nकेरळ विद्यापीठात राजकीय विज्ञान विषयाचे सहप्राध्यापक डॉ. शजी वार्के या प्रकरणांबद्दल सांगतात - \"थोडी हिंसा भाजपसाठीच फायदेशीरच ठरेल, कारण केरळ शांतताप्रिय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नेत्याला मारहाण करून गंभीर जखमी केलं होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... बोर्डाची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मेपर्यंत होणार होती. राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.\n\nएसएससी बोर्डाला दहावीची परीक्षा रद्द करायची असल्यास अकरावीचे प्रवेश कशाच्या आधारावर होणार? हे आधी ठरवावे लागेल असं शिक्षणतज्ज्ञ सांगतात.\n\nविद्यार्थी\n\nसीबीएसई बोर्डाच्या बहुतांश शाळांची स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना ते प्राधान्य देऊ शकतात. पण एसएससी बोर्डाची विद्यार्थीस... उर्वरित लेख लिहा:","targets":"नीही बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.\n\nयाविषयी बोलताना निवृत्त मुख्याध्यपक सुदाम कुंभार सांगतात, \"असाईनमेंट विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या आहेत. आम्हीही शिक्षकांशी चर्चा करत आहोत. यापूर्वीच 50:50 या फॉर्म्युल्याचा विचार व्हायला हवा होता. 50 मार्कांचे प्रात्यक्षिक आणि 50 मार्कांची लेखीपरीक्षा हा सुद्धा पर्याय होता. पण याची तयारीही आधी होणं गरजेचं होतं.\"\n\nगेल्या महिन्यात बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे, नाशिक जिल्ह्यांत ऑनलाईन परीक्षा घेण्याची मागणी केली होती. पण ग्रामीण भागात ऑनलाईन परीक्षा घेणं शक्य नाही, असं यापूर्वीही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. \n\nपर्यायी परीक्षा पद्धती कोणती असू शकते?\n\nराज्यात कोरोनाचा उद्रेक होत असताना आणि आरोग्य व्यवस्थेवरील ताण पाहता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालू नये, अशी भूमिका विद्यार्थी आणि पालक संघटनांची आहे.\n\nपरीक्षा रद्द करावी आणि सरसकट पास करावे अशीही मागणी यापूर्वी करण्यात आली आहे.\n\nपरीक्षा कशी घेतली जाणार?\n\nवर्षभरापासून लेखनाची सवय मोडल्याने लेखी परीक्षा वेळेत पूर्ण करणं कठीण आहे, अशा तक्रारी दहावीचे विद्यार्थी करत आहेत. यासाठी ऑनलाईन परीक्षांचा विचार व्हावा, असंही काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. \n\nमुख्याध्यापिका अवनीता बीर सांगतात, \"सीबीएसईप्रमाणे वेगळा विचार राज्य शिक्षण मंडळानेही करायला हवा. परिस्थिती अपवादात्मक आहे त्यामुळे त्यावर उपाय काढण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागेल.\" \n\nशिक्षण विभाग काही पर्यायी परीक्षा पद्धतींचा विचार करू शकतं, असं दहावीचे शिक्षक विलास परब सांगतात.\n\n\"यावर्षी विद्यार्थ्यांचे संपूर्ण शिक्षण ऑनलाईन झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरी सोडवण्यासाठी काही असाईनमेंट्स दिल्या आणि त्याचे गुण ग्राह्य धरले तरी ते गैर ठरणार नाही. 'ओपन बुक' परीक्षा होते तशीच ऑनलाईन शाळा सुरू असताना परीक्षा घेता येऊ शकते,\" असं विलास परब सुचवतात.\n\nते पुढे सांगतात, \"आपल्याकडे स्कॉलरशीप परीक्षा होतात. त्या ओएमआर पद्धतीने घेतल्या जातात. यात मुलांना पर्याय निवडायचे आहेत. या परीक्षेसाठी आपल्याकडे तयार यंत्रणा आहे. नऊ विषयांची परीक्षा आहे.\n\nप्रत्येक विषयाचे एकूण गुण कमी केले तर एका दिवसातही ही परीक्षा घेता येणं शक्य आहे,\"\n\n \"यामुळे उत्तरपत्रिका तपासणी रखडणार नाही. निकाल वेळेत जाहीर होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षासाठी तयारी करण्यास आपल्याला..."} {"inputs":"... बोस यांच्याकडे दिला. पण तरीही मला बेटांची नावं बदलणं हा प्रतीकात्मक आणि लोकप्रिय राजकारणाचा भाग वाटतो. नाव बदलल्याने काहीच होणार नाही. लोकांच्या मनात जुनीच नावं शिल्लक राहतात, असा इतिहास आहे. \n\n\"तसंच या बेटांची जुनी नावं काहीतरी होती आणि त्यांची नावं इंग्रजांनी बदलली होती, असं झालेलं नाही. कारण मुळात त्यांना नावंच इंग्रजांनी दिली होती. त्यामुळे असलेली नावं बदलण्यात काहीच अर्थ नाही.\"\n\nरॉस, नील, हॅवलॉक बेटांच्या नावांची कथा\n\nरॉस या प्रसिद्ध बेटाचं नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जलसर्वेक्षकाच्या स्मृतीस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना जपानी लोकांच्या छळवणुकीचा पहिल्यांदाच अनुभव आला. 24 डिसेंबर 1942ला निकोबारमधील 500 लोकांना बांधकामासाठी मजूर नेमण्यात आलं. निकोबारपेक्षा अंदमानचं महत्त्व जपानी लोकांच्या दृष्टीने जास्त होतं. त्यामुळे जपानी नौदलाचा अंदमानवर ताबा होता.\n\n\"हे नौदल सिंगापूरमधील मुख्यालयाला उत्तरदायी होते. त्यांचा प्रभाव इतका जास्त होता की तेव्हाच्या हंगामी भारतीय सरकारलासुद्धा तिथे कोणताही हस्तक्षेप करता येत नव्हता. \n\n\"निकोबारच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथे एक प्रशासकसुद्धा नेमण्यात आला होता. स्थानिकांना जपानी भाषा शिकवली गेली. जपानचा राजा म्हणजे देवाचाच एक अवतार आहे, हे सांगण्यासाठी व्याख्यानं आयोजित केली गेली,\" असं सैनी लिहितात.\n\nजपानची शरणागती\n\nजपानी सैनिकांनी तिथल्या स्थानिकांना अत्यंत वाईट वागणूक दिल्याचंही सैनी यांनी या शोधनिबंधात पुढे म्हटलं आहे. याबद्दल अनेकदा तक्रार केली तरी त्याबद्दल कोणतीही कारवाई केली नाही. स्थानिकांना रोज कामावर येण्याचे आदेश देण्यात आले होते. \n\nकुणी आजारी पडलं तरी त्याला अगदी घरातून उचलून आणलं जायचं. जुलै 1945 मध्ये निकोबार भागात अनेक सागरी आणि हवाई हल्ले झाले. त्यानंतर निकोबारमध्ये राहणाऱ्या आणि तिथे न राहणाऱ्या लोकांचीही हत्या करण्यात आली. जपानने 300 लोकांना अटक करून त्यांची रवानगी छळछावण्यांमध्ये करण्यात आली. \n\nदुसऱ्या महायुद्धात जपानने सपशेल शरणागती पत्करल्यानंतर जपानच्या मेजर जनरलने रिचर्डसन यांना पाचारण केलं. \"आमचा राजा शांतताप्रिय आहे. लोकांना ज्या वेदना होत आहेत, त्या त्याला बघवल्या जात नाहीत. आमच्याकडे शस्त्र आहेत, ज्यांनी आम्ही अजून 100 वर्षं युद्ध करू शकतो. मात्र आता आम्हाला शांतता हवी आहे,\" अशा आशयाचा मजकूर त्यांना वाचून दाखवण्यात आला. \n\nया संदेशाबरोबर रिचर्डसन यांना एक जुनं ब्लँकेट, 40 पाऊंड तांदूळ आणि दोन यार्ड इतकं कापड देण्यात आलं. दुसऱ्या महायुद्धात मदत केल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... ब्रिटनच्या म्हणण्यानुसार, लित्वीनेंको यांचा मृत्यू रशियाच्या दोन गुप्तहेरांमुळेच ओढवला. \n\nनावालनी यांना रशियात अनेकांचं शत्रूत्व ओढवून घेतलं होतं. केवळ पुतिन समर्थक पक्षातली माणसं नाहीत. पुतिन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची त्यांनी चोर आणि बेईमान लोकांचा पक्ष अशी हेटाळणी केली होती. \n\nपुतिन 2000 मध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी गुप्तहेर संघटना केजीबीत काम करत होते. \n\nयाप्रकरणात रशियाच्या सरकारचं धोरणं निसटताना दिसत आहे. याचाच अर्थ ऑपरेशनची योजना नीट पद्धतीने तयार करण्यात आली नव्हती असं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आले?\n\nराष्ट्राध्यक्ष पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोफ यांच्यानुसार नावालनी यांच्यावर विषप्रयोग झाला आहे की नाही याबाबत जर्मनीतील रुग्णालयाचं परीक्षण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे त्याची अधिकृत चौकशी करणं घाईचं ठरेल. \n\nनावालनी यांना बर्लिनला आणण्याची परवानगी मिळाल्यानंतर पेस्कोफ यांनी त्यांच्या आयुआरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. \n\nनावालनी यांना बर्लिनला नेण्यापूर्वीच विषप्रयोगाच्या खुणा-पुरावे मिटवून टाकण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. \n\nरशियात नेमकं काय होतं?\n\nओम्स्क इथल्या डॉक्टरांनी सांगितलं की नावालनी यांचा रक्तातील साखरेची पातळी कमी झाली होती. नर्व्ह एजंटचे संकेत न ओळखण्यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे. \n\nअमेरिकेत कार्यरत भूलतज्ज्ञ डॉ. कोंस्टेंटिन बालानोफ यांनी बीबीसी रशियाला सांगितलं की हे त्याच रसायन समूहाचं विष असेल. \n\nहे प्रकरण दडपून टाकण्याचाही प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बिनाओळखीचे पोलीस झटपट घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना तिथे येण्यापासून रोखलं होतं. \n\nनावालनी यांच्या मूत्र नमुन्यात विषाचे अंश सापडले नसल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं. \n\nनावालनी यांना ओम्स्क इथल्या रुग्णालयात नर्व्ह एजंटच्या एंटीडोट एट्रोपाइनची मात्रा देण्यात आल्याचंही स्पष्ट होतं आहे. \n\nसेंट पीटर्सबर्ग इथे इंटेन्सिव्ह केयर युनिटचे विशेषज्ञ मिखाइल फ्रेमडरमैन यांच्या मते विष देण्यात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये एट्रोपाइनला बराच वेळ नसांद्वारे देण्यात यावं. \n\nरसायनांचा परिणाम \n\nब्रिटनचे अग्रगण्य विष विशेषज्ञ प्राध्यापक एलिस्टेयर हे यांच्या मते ओर्गेनोफोस्फेट्सच्या मोठ्या सूचीत नर्व्ह एजंट सगळ्यांत विषारी असतात. \n\nनर्व्ह एजंटची ओळख पटवणं अवघड होऊन जातं. \n\nओम्स्कमधील आपात्कालीन रुग्णालय\n\nथोड्या प्रमाणात विष असणाऱ्या ओर्गेनोफोस्फेट्सचा वापर कीटकनाशकं आणि मेडिकल थेरपीत केला जातो. एखाद्याचा जीव घेण्यासाठी मामुली डोसची आवश्यकता असते. ड्रिंक्समधून सहजतेने दिलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. \n\nमारेकऱ्याच्या दृष्टीने पाहिलं तर याचे अनेक फायदे आहेत. रक्त चाचणीतून हे कळत नाही की एजंट काय होता? त्याचा शोध घेण्यासाठी जटिल चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी महागडी उपकरणं लागतात. अनेक रुग्णालयांमध्ये तसंच प्रयोगशाळेत ही सुविधा नसते. \n\nब्रिटनमध्ये ही व्यवस्था अतिसुरक्षित जैव आणि रसायन संशोधन केंद्रापुरती मर्यादित आहे...."} {"inputs":"... भाग आहे. 1979 साली AASUने आसाममध्ये अवैधरीत्या राहणाऱ्या लोकांची ओळख ठरवून त्यांना परत पाठवण्यासाठी आंदोलन सुरू केलं.\n\nभारत सरकार आणि AASU यांच्यादरम्यान झालेल्या करारानंतर या आंदोलनातील नेत्यांनी आसाम गण परिषद नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला. या पक्षाने नंतर राज्यात दोनदा सत्ताही स्थापन केली.\n\nभारताचे नागरिक कोण?\n\nआसामच्या नागरिकांची नावं किंवा त्यांच्या पूर्वजांची नावं 1951च्या NRCमध्ये असायला हवीत. याशिवाय 24 मार्च 1971 पर्यंतच्या कोणत्याही मतदार यादीत या लोकांची नावं असायला हवीत. जर एखाद्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"वण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... भागातलं तापमान घटलं. \n\nयासोबतच मोठ्या ज्वालामुखींचा उद्रेक आणि कमी सौर बदल (Solar Activity) यामुळे जो कालखंड सुरू झाला ज्याला 'लिटील आईस एज' (Little Ice Age) वा 'लहान हिमयुग' म्हणून ओळखलं जातं. या काळात जगातल्या अनेक भागांतलं तापमान घटलं. \n\nस्पॅनिख राज्यकर्ते आणि पेरुमधील मूळ लोकांची बैठक\n\nयाचा सगळ्यात मोठा फटका बसला युरोपाला. इथल्या पिकांवर याचा परिणाम झाला आणि दुष्काळी परिस्थिती आली. \n\nपिवळा ताप आणि हैतीचं फ्रान्सविरुद्ध बंड\n\nहैतीमधल्या एका साथीच्या रोगाच्या उद्रेकामुळे उत्तर अमेरिकेतलं फ्रान... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुळे माणसांचा थेट मृत्यू होत नव्हता पण यामुळे प्राणी मरून पडत होते. याला जनावरांचा प्लेग असंही म्हटलं जातं.\n\n1888 ते 1897 या काळात रिंडरपेस्ट व्हायरस (जनावरांच्या प्लेगमुळे) मुळे आफ्रिकेतली 90% गुरढोरं मारली गेली. आफ्रिकेच्या टोकाशी असलेली वस्ती, पश्चिम आफ्रिका आणि नैऋत्य आफ्रिकेला या मोठा तडाखा बसला. \n\nगुरढोरं मेल्याने लोकांची उपासमार झाली, समाजात फूट पडली आणि याचा प्रभाव असणाऱ्या भागांतून निर्वासितांचे लोंढे बाहेर पडू लागले. \n\nमेलेले बैल आणि काही अर्धमेले बैल पुरण्याचा प्रयत्न\n\nशेतीवरही याचा परिणाम झाला कारण बहुतेक शेतकरी हे नांगरणीसाठी बैलांवर अवलंबून होते. \n\nया रोगामुळे माजलेल्या हाहाःकारामुळे 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आफ्रिकेच्या प्रचंड मोठ्या भागांमध्ये युरोपियन देशांना आपलं साम्राज्य उभारणं सोपं झालं. \n\nरिंडरपेस्ट व्हायरस वा जनावरांच्या प्लेगचा उद्रेक होण्याच्या काही वर्ष आधीच या देशांनी विस्तारासाठीच्या योजना आखायला सुरुवात केली होती. \n\nबर्लिन कॉन्फरन्समध्ये आफ्रिकेचा नकाशा\n\n1884-1885मध्ये बर्लिनमध्ये युरोपातल्या 14 देशांची परिषद पार पडली. यामध्ये युके, फ्रान्स, जर्मनी, पोर्तुगाल, बेल्जियम आणि इटलीसह इतर देशांचा समावेश होता. या देशांनी आफ्रिकेतल्या विविध भूभागांवर आपला दावा सांगितला आणि त्यासाठीची बोलणी केली. या गोष्टी नक्की करण्यात आल्या आणि त्यांची आखणीही करण्यात आली. \n\nआफ्रिकन भूखंडावर याचा मोठा परिणाम झाला. 1870च्या दशकात एकूण आफ्रिकेचा फक्त 10% भूभाग हा युरोपियन अधिपत्याखाली होता. पण 1900 पर्यंत हे प्रमाण वाढून 90% झालं होतं. \n\nजनावरांच्या प्लेगच्या उद्रेकामुळे जो हाहाःकार माजला त्यामुळे युरोपियनांना जमीन बळकावणं सोपं गेलं. \n\nमिंग राजवटीतील घटना\n\nइटलीने खुश्कीच्यामार्गाने इरिट्रियाममध्ये 1890च्या दशकाच्या सुरुवातीला प्रवेश केला. यावेळी इथिओपियाच्या अनेक भागांमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे जवळपास 33टक्के लोकसंख्या मारली गेली होती. \n\n\"आर्थिक संकटाला आणि त्यामुळे होणाऱ्या परिणामांना सामोरं जाणाऱ्या भागात साम्राज्यवाद कसा आला' याचं वर्णन संयुक्त राष्ट्रसंघांच्या आफ्रिकेच्या इतिहासात आहे. \n\nप्लेग आणि चीनमधली मिंग राजवट\n\nमिंग घराण्याने जवळपास तीनन शतकं चीनवर राज्य केलं. या काळात त्यांचा पूर्व आशियावर मोठा सांस्कृतिक आणि राजकीय प्रभाव होता. \n\nपण राजघराण्याचा अंत ओढावण्यात काही प्रमाणात प्लेगचा हातभार..."} {"inputs":"... भाजप दोघेही जबाबदार आहेत, असं सुधींद्र कुलकर्णी यांना वाटतं. \n\nयाचं काय कारण असावं असं विचारलं असता ते सांगतात, \"लोकमान्य टिळकांची ब्राह्मण नेते अशी प्रतिमा तयार करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या संदर्भात सांगायचं झालं तर इथल्या जातीयवादी राजकारणात त्यांच्या नावाचा फारसा उपयोग नव्हता. \n\nभाजपसाठीही त्यांच्या नावाचा फारसा उपयोग नाही. याचं कारण म्हणजे 1914नंतर टिळक मंडालेहून सुटून आले त्यानंतर त्यांनी हिंदू-मुस्लीम ऐक्य हे स्वातंत्र्यासाठी महत्त्वाचं आहे हे ओळखलं होतं.\" \n\n'मंडालेहून परतल... उर्वरित लेख लिहा:","targets":"राजीव गांधी यांच्याच नावाने तत्कालीन काँग्रेस सरकारने 16 योजना आणल्या होत्या. तर इंदिरा गांधी यांच्या नावे एकूण 8 योजना होत्या. काही योजनांना महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद यांचीही नावे देण्यात आली होती पण लोकमान्य टिळकांच्या नावाने एकही योजना नव्हती, अशी माहिती काँग्रेसचे माजी मंत्री अश्वनी कुमार यांनी लोकसभेला दिलेल्या उत्तरातून मिळते. \n\nनाव आणि प्रतिमांचं राजकारण \n\n2013 मध्ये अन्न सुरक्षा योजनेला इंदिरा गांधी यांचं नाव देण्यात आलं होतं यावर प्रतिक्रिया देताना त्यावेळच्या भाजप प्रवक्त्या निर्मला सीतारामण यांनी काँग्रेसवर त्यावरून टीका केली होती. \n\n\"काँग्रेसने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की गांधी-नेहरू नावाचं किती वेड त्यांना आहे. सरकारच्या कल्याणकारी योजनांना आपल्याच घराण्यातल्या व्यक्तीचं नाव देऊन जास्तीत जास्त फायदा लाटण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे,\" अशी टीका त्यांनी त्यावेळी केली होती. \n\nकाँग्रेसने मात्र ही टीका फेटाळून लावली होती. इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाओचा नारा दिला होता. तसंच त्या एक माताही होत्या त्यामुळेच आम्ही त्यांच्या नावाने योजना काढली, असं स्पष्टीकरण तत्कालीन अन्नमंत्री के. व्ही. थॉमस यांनी दिलं होतं. \n\nसत्तेत आल्यानंतर भाजपनेही दीन दयाल उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने योजना सुरू केल्या आहेत. \n\n2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर काँग्रेसच्या जुन्या योजनांना नवी नावे देण्यात आली आणि जनतेसमोर सादर करण्यात आली, असा आरोप काँग्रेसनं केला आहे. \n\nपण भाजपनेच जुन्या योजनांची नावे बदलली असं नाही तर काँग्रेसनेही राजस्थानमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने सुरू असलेल्या सेवा केंद्राचं नाव बदलून राजीव गांधींचं नाव ठेवलं. \n\nया योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना त्या नेत्यांची सदैव आठवण राहावी आणि मतदानावेळी त्याचा फायदा व्हावा असा राजकीय नेते विचार करतात. लोकमान्य टिळकांच्या नावाने मतं मिळणार नाहीत किंवा त्यांच्या नावाचा फायदा मतं मिळण्यासाठी होणार नाही हे ओळखूनच कदाचित त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं असावं. \n\nनेहरूंनीही काढले होते टिळकांविषयी गौरवोद्गार \n\nकाँग्रेस नेत्यांनी लोकमान्य टिळकांचा नेहमीच गौरव केला आहे. त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल काँग्रेस नेते नेहमी गौरवोद्गार काढताना दिसतात. \n\nपंडित नेहरूंपासून ते काँग्रेसचे पुण्याचे..."} {"inputs":"... भारताच्या हाती फारसं काही लागलं नाही आणि त्यांना हा निर्णय बदलून माघार घ्यावी लागली. \n\nचीनने थिंयान्जिन, शेंजेन, लिआनीयुगैंग, श्यांजियांग या बंदराचा उपयोग करण्याची परवानगी नेपाळला दिली असल्याचं त्यांच्या वाणिज्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. \n\nयाव्यतिरिक्त लँड पोर्ट लोंजोऊ, लासा आणि शिगैट्सच्या वापराला तात्विक अनुमती मिळाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. \n\nभारतावर राग\n\nभारतावरचं अवलंबित्व कमी करण्याचा नेपाळचा उद्देश आहे. दुसरीकडे भारताच्या तुलनेत, नेपाळमध्ये आपलं अस्तित्व वाढवण्यासाठी चीन उत्सुक आ... उर्वरित लेख लिहा:","targets":". यासंदर्भात कोणतंही अधिकृत असं काहीच नसल्याने प्रकरण अर्धवटच अडकलं आहे. \n\n6 एप्रिल रोजी ओली यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. ते म्हणाले होते, \"भारतीय गुंतवणुकदार जगभर सगळीकडे गुंतवणूक करत आहेत. मात्र शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये पैसा गुंतवण्यास ते तयार नाहीत. असं का? भौगोलिकदृष्ट्या नेपाळ भारताच्या अगदी जवळ आहे. जाणंयेणं अगदी सहजसोपं आहे. सांस्कृतिक समानता खूप आहे. अनेक गोष्टी दोन्ही देशांसाठी मानबिंदू आहेत. मात्र तरीही भारतीयांकडून नेपाळमध्ये गुंतवणूक का नाही?\" \n\nओली भारत समर्थक होते?\n\nचीन आणि भारत या दोन्ही शेजारी देशांशी असलेल्या संबंधांमध्ये संतुलन राहावं यासाठी ओली प्रयत्नशील आहेत. \n\nओली एकेकाळी भारतसमर्थक असल्याचं मानलं जातं. नेपाळच्या राजकारणात त्यांची भूमिका भारतस्नेही अशीच होती. \n\n1996मध्ये भारत आणि नेपाळदरम्यान झालेल्या ऐतिहासिक महाकाली करारात ओली यांची भूमिका निर्णायक होती. 1990च्या दशकात ओली नेपाळच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री होते. 2007पर्यंत ते नेपाळचे परराष्ट्र मंत्री होते. त्यावेळी ओली यांचे भारताशी ऋणानुबंध चांगले होते. \n\nभारत नेपाळमध्ये गुंतवणूक करण्यास उत्सुक नाही.\n\nनेपाळवर अनेक वर्ष भारताचा प्रभाव आहे. दोन्ही देशांची सीमा खुली आहे. दोन्ही देशांदरम्यान मोठ्या प्रमाणावर व्यापार होतो. दोन्ही देशात हिंदूधर्मीयांची संख्या खूप आहे. चालीरीती बऱ्याचशा सारख्या आहेत. मात्र तरीही दोन्ही देशांचे संबंध बिघडत चालले आहेत. यासंदर्भात काहीही झालं तरी चीनचा उल्लेख होणं क्रमप्राप्त आहे. \n\nचीनने गेल्या काही वर्षात नेपाळमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. नेपाळमध्ये चीनचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये मूलभूत सोयीसुविधांसंदर्भातील योजना सर्वाधिक आहे. चीन नेपाळमध्ये विमानतळ, रस्ते, रुग्णालयं, महाविद्यालयं, मॉल्स तयार करत आहे. चीन नेपाळमध्ये रेल्वेसेवा सुधारण्यासाठी काम करत आहे. \n\nभारताला पर्याय ठरला चीन\n\nकॉर्नेगी इंडियाचे विश्लेषक कॉन्स्टँटिनो झेव्हियर यांनी वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना नेपाळच्या दृष्टीने भारताला चीन हा पर्याय झाला असल्याचं सांगितलं. नेपाळ-चीनचे संबंध दृढ होणं हा एक नवा टप्पा आहे. नेपाळच्या इतिहासात हे पहिल्यांदाच होतं आहे. \n\nनेपाळ संदर्भातील जाणकार आनंदस्वरूप वर्मा यांनीही हाच मुद्दा पुढे रेटला. भारतात राष्ट्रवादाची चर्चा होऊ लागली की विरोधात पाकिस्तानचा उल्लेख येतो...."} {"inputs":"... भारतीय संघ या दौऱ्यात तीन वनडे, तीन ट्वेन्टी-20, चार टेस्ट खेळणार आहे. यातली पहिली कसोटी दिवसरात्र असणार आहे. \n\nटीम इंडियाचा यशस्वी कर्णधार असलेल्या विराट कोहलीला 13 हंगामांनंतरही रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला एकही जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. \n\nविराट कोहली आणि रोहित शर्मा\n\nदुसरीकडे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशी पाच जेतेपदं पटकावली आहेत.\n\nआयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम कर्णधार म्हणून रोहितचं नाव घेतलं जातं. 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाने जेतेपद ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गुली यांचं वक्तव्य.\n\n19 नोव्हेंबर\n\nबेंगळुरूस्थित नॅशनल क्रिकेट अकादमीत रोहितचं आगमन.\n\n21 नोव्हेंबर\n\nहॅमस्ट्रिंग बऱ्यापैकी चांगल्या स्थितीत आहे, मात्र अजून गोष्टी सुरळीत यायला थोडा वेळ लागेल, असं रोहितचं वक्तव्य.\n\n22 नोव्हेंबर\n\nपुढच्या तीन-चार दिवसात रोहित आणि इशांतने ऑस्ट्रेलियासाठी विमान पकडलं नाही तर कसोटी मालिकेत खेळणं अवघड.\n\n24 नोव्हेंबर\n\nपहिल्या दोन टेस्टसाठी रोहित आणि इशांत फिट नसल्याचे वृत्त.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... भुषवून झालेलं होतं. मेघालयात त्यांना राष्ट्रवादीचा फारसा फायदा दिसत नव्हता. वारसदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न त्यांच्यासमोर होता. हाच विचार करून त्यांनी पक्ष सोडला. पवार यांचं काँग्रेसबरोबरचं सख्य फक्त हेच कारण नव्हतं,\" अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक आशिष जाधव यांनी दिली.\n\n\"संगमा हे कधी फारसे स्थिर राहिले नाहीत. या पक्षात आपल्याला फार काही करता येणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं असेल म्हणून त्यांनी पक्ष सोडला,\" असं चोरमारे सांगतात.\n\nअजित पवारांचं 'ते' विधान \n\nकाँग्रेस आणि राष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"नामा द्यायला लावला. \n\nआर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख.\n\nतत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पवार यांना असं न करण्याविषयी सुचवलं होतं. पण आबांच्या राजीनाम्यामुळे नंतर विलासराव देशमुखांनाही राजीनामा द्यावा लागला होता.\n\nआर. आर. पाटील यांचं निधन\n\n\"आर. आर. पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रामाणिक चेहरा असल्याचं सगळ्यांना वाटायचं. लोकांमध्ये त्यांच्याविषयी कुतूहल असायचं. शरद पवार यांनी जाणीवपूर्वक 2004 आणि 2009 च्या निवडणुंकावेळी त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद ठेवलं होतं. आबांकडे संघटन कौशल्य होतं. त्यांच्या निधनानंतर पक्षाचं नुकसान तर झालंच पण एक प्रामाणिक चेहराही हरवला,\" आशिष जाधव सांगतात.\n\nछगन भुजबळांना अटक\n\nभुजबळांच्या अटकेविषयी जाधव म्हणतात, \"राष्ट्रवादी ही मराठा नेत्यांची पार्टी आहे, असा समज मतदारांमध्ये आहे. हा समज मोडून काढण्यासाठी छगन भुजबळ हा बहुजनांचा चेहरा पक्षानं विशेषतः शरद पवार यांनी नेहमी समोर केला.\n\nछगन भुजबळ\n\n\"भुजबळांना अटक झाली तेव्हा शरद पवार यांनी तो मंत्रिमंडळांचा निर्णय असल्याचं म्हणत भुजबळांची पाठराखण केली. शरद पवार हे भुजबळांच्या बेहिशेबी मालमत्तेबाबत बोलले नाहीत. भुजबळांना EDच्या प्रकरणात अटक झाली होती.\n\n\"पक्षाच्या छबीवर भुजबळांना अटक झाल्याचा फारसा परिणाम झालेला नसला तरी यामुळे लोकांमध्ये संभ्रम मात्र निर्माण झाला. फक्त भुजबळांनाच अटक का? असं लोक विचारायचे. सुटका झाल्यावर हा संभ्रम भुजबळांनीच नंतर दूर केला.\n\nभाजपला पाठिंबा\n\n2014च्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे लढले. सत्ता स्थापनेवेळी भाजपला राष्ट्रवादीनं मदत केल्याचं प्रकरण बरंच गाजलं.\n\n\"पवारांनी भाजपला पाठिंबा जाहीर करण्यामागे भ्रष्टाचाराची प्रकरणं, हे एक कारण होतं. यामुळे पक्षाची विश्वसार्हता गेली. गेल्या चार वर्षांत तुम्ही लक्षात घेतलं तर असं दिसेल की वेळोवेळी काँग्रेसचे किंवा शिवसेनेचे आमदार फुटतील अशी चर्चा झाली. पण राष्ट्रवादीचे आमदार फुटतील अशी चर्चा कधीही झाली नाही. यामागे पवारांचा सत्तेशी असलेला संबध आणि त्यातून सगळ्यांना दिलेलं संरक्षण हे त्यामागचं प्रमुख कारण आहे,\" असं विश्लेषण विजय चोरमारे करतात. \n\nआशिष जाधव म्हणतात, \"1980मध्ये इंदिरा गांधी यांनी पुलोदचं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीत निवडणुका घेतल्या. पवारांनी 2014मध्ये जागांची बोलणी फिसकटल्यावर काँग्रेसचा पाठिंबा काढून घेत वचपा..."} {"inputs":"... भोसकण्यातही आलं होतं. तिचे कपडे रक्ताने माखले होते. लवकरच तिची शुद्ध हरपली. \n\nजेव्हा ती शुद्धीवर आल्या तेव्हा एका माणसाने लॅपटॉप उघडला आणि तिला अन्य महिलांवरच्या अत्याचाराचे व्हीडिओ त्याने दाखवले. हल्ला करणारे श्वेतवर्णीय होते. त्या व्हीडिओतील काही पीडिताही श्वेतवर्णीय होत्या. मात्र अनेकजणी कृष्णवर्णीय होत्या.\n\nत्यानंतर त्या माणसाने तिला जीवे मारण्याची धमकी दिली. रोज यांना अवसान गोळा करून त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. \n\nआमची ओळख सांगणार नाहीस ना असं वदवून घेण्यात आलं. मग त्यांनी रोजला पुन्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"िच्यावर झालेल्या अत्याचाराचेच व्हीडिओ ती पाहत होती. \n\nत्या व्हीडिओची नावंही थरकाप उडेल अशी होती. किशोरवयीन मुलगी रडतीये आणि तिला मार बसतोय. किशोरवयीन मुलगी उद्ध्वस्त होताना, तरुणीचं कौमार्य कसं भंग होत आहे पाहा असे हेडिंग त्या व्हीडिओला होते. \n\nकाही व्हीडिओ तर असे होते की ज्यात मी बेशुद्ध आहे आणि माझ्यावर बलात्कार होतोय. \n\nया व्हीडिओंबद्दल घरच्यांना सांगायचं नाही असं मी ठरवलं. अनेक नातेवाईक तसेही तिच्याविरोधात होते. व्हीडिओबद्दल त्यांना सांगणं म्हणजे पायावर कुऱ्हाड मारुन घेण्यासारखं होतं.\n\nकाही दिवसातच शाळेतल्या सगळ्यांनी हा व्हीडिओ पाहिल्याचं त्यांच्या लक्षात आलं.\n\nमाझा छळ करण्यात आला नाही तर मी स्वत:हूनच हे ओढवून घेतलं असं अनेकांचं म्हणणं होतं. मी पुरुषांना नादाला लावलं असं लोक म्हणत. \n\nअनेक मुलांच्या पालकांनी त्यांना माझ्यापासून दूर राहायला सांगितलं होतं. मी त्यांनाही नादाला लावेन असं त्या पालकांना वाटलं. मी त्या मुलांवर बलात्कार केल्याचा आरोप करेन असं त्यांच्या पालकांना वाटलं.\n\nपीडितेला दोष देणं सोपं असतं असं रोज व्यथित मनाने सांगतात. \n\n2009 वर्षात रोज यांनी पॉर्नहब या वेबसाईटला अनेक इमेल केले. माझ्यावर अत्याचाराचे व्हीडिओ साईटवरून काढून टाका अशी मागणी त्यांनी या इमेलद्वारे केली होती.\n\nमी त्यांना विनंती केली. माझं वय लहान आहे, माझ्यावर अत्याचार झाला आहे, प्लीज साईटवरून हा व्हीडिओ काढून टाका असं त्यांनी म्हटलं होतं. पण कोणत्याही मेलला उत्तर मिळालं नाही. व्हीडिओ साईटवर दिसतच राहिले. \n\nनंतर नंतर रोज यांना निर्विकार वाटू लागलं. भावनारहित झाल्यासारखं वाटू लागलं.\n\nकोणत्याही अनोळखी व्यक्तीला भेटताना, त्याच्याकडे पाहताना त्याने ते व्हीडिओ पाहिले असतील अशी भीती रोजला वाटत असे. \n\nत्यांनी ते व्हीडिओ पाहिले असतील का? माझ्यावरचा अत्याचार पाहून त्यांची वखवख शमली असेल का? असे प्रश्न माझ्या मनात येत.\n\nतिला स्वतःकडे पाहण्याचीही शरम वाटत असे. म्हणूनच घरातले सगळे आरसे तिने ब्लँकेटने झाकून टाकले होते. सकाळी दात घासल्यानंतर ती काळोखातच तोंड धुत असे. कोणीतरी आपले व्हीडिओ पाहत असेल अशी अनामिक भीती तिच्या मनात दाटलेली असे.\n\nत्यानंतर तिला एक कल्पना सुचली. वकील असल्याचं भासवत एक नवीन इमेल आयडी तयार केला. अत्याचाराचा व्हीडिओ टाकल्याप्रकरणी पॉर्नहबवर कायदेशीर कारवाई करू असा आशया इमेल त्यांनी पाठवून दिला. \n\nअवघ्या 48 तासांत सगळे..."} {"inputs":"... भ्रष्ट राजकारणी आहेत. यापूर्वी कोणीही केलं नसेल, अशाप्रकारे ते गुप्त माहिती फोडतात,\" ट्रंप म्हणाले.\n\nराजकीय फायदा होईल का?\n\nओसामा बिन लादेनवरील कारवाई सुरू करण्यापूर्वी बराक ओबामांनी अमेरिकन काँग्रेसमधल्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना याविषयी माहिती दिली होती. ओसामा बिन लादेनला जेरबंद करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या मोहिमेबद्दल अनेक महिने व्हाईट हाऊसकडून आपल्याला माहिती देण्यात येत असल्याचं तेव्हाच्या हाऊस इंटेलिजन्स कमिटीमध्ये असणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांनी म्हटलं होतं. \n\nपण ओसामा बिन लादेनवरच्या य... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या तिथल्या पाऊलखुणा मिटवायच्या आहेत आणि खर्चही कमी करायचा आहे. आणि त्यांना तसं करावंसं वाटणं योग्य आहे.\" बगदादीच्या मृत्यूच्या घोषणेनंतर सिनेटर ग्रॅहम यांनी व्हाईट हाऊसमधल्या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. \n\nया कारवाईचा परिणाम म्हणून रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा वाढेल आणि परिणामी डेमोक्रॅट्स चिथावले जाण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास अमेरिकन जनेतमध्ये मोठी फूट पडेल. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... मग हे कायदेशीर करण्यात अडचण काय?\n\nपी. साईनाथ - हे काँट्रॅक्ट्स काय प्रकारचे होते, हे पहायलं हवं. सध्या होत असलेल्या काँट्रॅक्ट्समध्ये शेतकऱ्याकडे भाव ठरवण्याची किंवा इतर कसलीच शक्ती नाही. लेखी नोंदणी करण्याची गरज नाही. सिव्हिल कोर्टात जाणं शक्य नाही. म्हणजे हे शेतकऱ्यांनी करार करून स्वतःला गुलाम करण्यासारखं आहे. \n\nमहाराष्ट्रातल्या दुधाच्या किंमतीचं उदाहरण पाहू. मुंबईमध्ये गायीचं दूध आहे 48 रुपये प्रति लीटर. आणि म्हशीचं दूध 60 रुपये प्रति लीटर आहे. या 48 रुपयांमधून शेतकऱ्याला काय मिळतं? 2018-19म... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली होती. आताही सरकारी शाळा अस्तित्त्वात आहेत. पण त्यांना महत्त्वं कोण देतं? या शाळांत फक्त गरीब जातात. जर आपण त्या शाळाही नष्ट केल्या आणि \"आता तुमच्याकडे तुम्हाला हव्या त्या शाळेत शिकण्याचा पर्याय आहे,\" असं म्हटलं, तर गरीब लोक कुठे जातील? ही तशीच परिस्थिती आहे. जे लोक ठरलेली बाजार केंद्रं वापरत आहेत, ते कुठे जाणार? हा माझा प्रश्न आहे. \n\nअत्यावश्यूक वस्तू कायद्यामध्ये सुधारण करत कॉर्पोरेट्सच्या साठा करण्याच्या मर्यादेवरचं बंधन काढून टाकण्यात आलंय. म्हणजे आता कंपन्या शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात माल विकत घेतील. मग यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्ती किंमत मिळणार नाही का?\n\nपी. साईनाथ - कशी मिळणार? मग अत्यावश्यक वस्तू कायदा का आणण्यात आला होता? काही व्यापारी मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवत होते, म्हणून तो कायदा आणण्यात आला होता. आता तुम्ही म्हणताय की व्यापारी त्यांना हवा तितका साठा करू शकतात आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालासाठी जास्त किंमत मिळेल. \n\nप्रत्यक्षात शेतकऱ्याला जास्त भाव मिळणार नाही. कॉर्पोरेट्सना जास्त प्रॉफिट मार्जिन मिळेल. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्याकडे माल असेल तर किंमती पडतील. पण जर व्यापाऱ्यांकडे माल असेल तर किंमती वाढतील. नेहमी हेच होतं. \n\nया विधेयकांमुळे व्यापाऱ्यांची संख्या कमी होईल आणि बाजारपेठेतली मक्तेदारी वाढेल. अशा परिस्थितीत शेतकऱ्याला जादा भाव कसा मिळणार?\n\nकॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत. सामान्य रुग्णांना त्याचा काय फायदा होतो? साध्या कोव्हिड टेस्टसाठी मुंबईतलं हॉस्पिटल 6500 ते 10,000 रुपये घेतात. या कंपन्या नफा मिळवण्यासाठीच अस्तित्त्वात आहेत, शेतकऱ्यांच्या वा रुग्णांच्या सेवेसाठी नाहीत. \n\nनियुक्त घाऊक बाजारपेठा आणि किमान आधारभूत किंमत असेल असं सरकारचं म्हणणं आहे. असं असेल तर तुम्ही ही विधेयकं स्वीकारणार का?\n\nपी. साईनाथ - नियुक्त घाऊक बाजारपेठा (Notified Wholesale Markets) असतील हे मी देखील मान्य करतो. सरकारी शाळा असतीलच. पण सरकार त्यांची काळजी घेणार नाही. तुम्ही किमान आधारभूत किंमतीबद्दल बोलताय. पण सरकार त्याबाबत जे सांगतंय त्यावर मी विश्वास ठेवू शकत नाही. \n\nकिमान आधारभूत किंमत ही शेतीसाठीचा एकूण खर्च अधिक 50 % असं करून त्यावर ठरवण्यात यावी, अशी सूचना एम. एस. स्वामीनाथन समितीने केली होती. निवडणूक जिंकलो तर स्वामिनाथन समितीच्या सूचनांनुसार पहिल्या 12 महिन्यांमध्ये किमान आधारभूत..."} {"inputs":"... मतदारांव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची परवानगी नसते. मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.\n\nजर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते. \n\nसत्ताधाऱ्यांसाठी नियमावली \n\nहे नियम 1979मध्ये समाविष्ट करण्यात आले.\n\nमंत्र्यांनी आपले कार्यालयीन दौरे आणि राजकीय बैठकी एकत्र घेऊ नयेत. पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग ठरतं. सरकारी माध्यमांचा वापर करून पक... उर्वरित लेख लिहा:","targets":"निरीक्षण दिल्ली हायकोर्टाने मांडलं. नंतर निवडणुकीच्या काळात म्हणजेच 2012मध्ये हे हत्ती कापडाने झाकून ठेवण्यात आले होते. \n\nनरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये मतदान केल्यानंतर मतदान केंद्राबाहेर हातात कमळ घेऊन सेल्फी घेतला होता. त्या आधारावर मोदींविरोधात FIR दाखल करण्यात आली होती.\n\nआम आदमी पार्टीच्या एका कार्यकर्त्याने याविरोधात याचिका दाखल केली होती. 2015 मध्ये हायकोर्टाने ही याचिका फेटाळली. मोदी यांनी मतदान केंद्राच्या बाहेर पत्रकार परिषद घेतली होती आणि सेल्फी घेतली होती, असं गुन्हे अन्वेषण शाखेने कोर्टात सांगितल्यावर ही याचिका फेटाळण्यात आली. \n\nराहुल गांधी यांना 2017 साली गुजरात निवडणुकीच्या वेळी निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. मतदानाच्या पूर्वसंध्येला राहुल गांधी यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. त्यावरून निवडणूक आयोगाने वृत्तवाहिन्यांना जाब विचारला होता. या वाहिन्यांविरोधात FIR दाखल करावी, अशी सूचना आयोगाने अधिकाऱ्यांना केली होती. \n\nचित्रपट लांबणीवर गेला होता\n\nलोकसभा निवडणूक 2019 च्या वेळी नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने वाद निर्माण झाला होता. विवेक ओबेरॉयची प्रमुख भूमिका असलेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. \n\n'PM नरेंद्र मोदी' या चित्रपटाचे प्रदर्शन निवडणुकीनंतरच करावे असा आदेश निवडणूक आयोगाने दिला आहे. कोणत्याही पक्षाच्या अथवा नेत्याच्या उद्दिष्टाला चालना मिळेल अशा चित्रपटाचे प्रदर्शन आचारसंहिता लागू असताना करता येणार नाही असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं होतं. \n\n'PM नरेंद्र मोदी' या चित्रपटाने आचारसंहितेचा भंग केला आहे, अशी तक्रार काँग्रेसने दाखल केल्यानंतर निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीस बजावली होती. \n\nमिशन शक्ती प्रकरणी मोदींना क्लिनचिट\n\nनिवडणूक आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी देशाला संबोधित करून 'मिशन शक्ती'बाबत माहिती दिली होती. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.\n\nनरेंद्र मोदी\n\nअमेरिका, चीन आणि रशियानंतर भारतही अंतराळ विश्वात महाशक्ती बनला आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं. \n\nनरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेवर विरोधकांनी टीका केली. त्याच्या टायमिंगवर विरोधकांनी सवाल उपस्थित केले. कारण सध्या देशात निवडणुकांचा काळ सुरू आहे आणि संपूर्ण देशात..."} {"inputs":"... मताधिक्यानं विजयी झाले आहेत. या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं ही NOTA ला मिळाली आहेत. \n\nइस्लामपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटीलही विजयी झाले आहेत. शिराळ्यामधूनही राष्ट्रवादीचे मानसिंगराव नाईक विजयी झाले आहेत. \n\nकाय आहे अहमदनगरचं चित्र? \n\nअहमदनगर जिल्ह्यात विधानसभेचे एकूण 11 मतदारसंघ आहेत. अकोले मतदारसंघातून वैभव पिचड पराभूत झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे किरण लहामटे यांनी 57 हजार मतांनी त्यांचा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मधुकरराव पिचड आणि त्यांचे पुत्र वैभव पिचड य... उर्वरित लेख लिहा:","targets":"काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने विजयी झाले आहेत. \n\nसोलापूर शहर उत्तर मधून भाजपचे विजयकुमार देशमुख विजयी झाले आहेत. सोलापूर शहर मध्यमधून प्रणिती शिंदेंना विजयी झाल्या आहेत. \n\nअक्कलकोटमधून भाजपचे सचिन कल्याणशेट्टी विजयी झाले आहेत. सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख विजयी झाले आहेत. सोलापूर उत्तरमधून पालकमंत्री विजयकुमार देशमुख विजयी झाले आहेत. \n\nपंढरपूरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे भारत भालके विजयी झाले आहेत. सांगोल्यामधून शिवसेनेचे शहाजीबापू पाटील विजयी झाले आहेत. माळशिरस मतदारसंघातून भाजपचे राम सातपुते विजयी झाले आहेत. \n\nपुणे ग्रामीणमध्ये महाआघाडीचंच वर्चस्व\n\nपुरंदर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे संजय जगताप विजयी झाले, त्यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा पराभव केला. \n\nभोर हवेली मतदार संघातून काँग्रेसचे संग्राम थोपटे विजयी झाले आहेत. \n\nइंदापूर मतदारसंघातून आघाडीचे दत्ता भरणे यांनी विजय मिळविला असून निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये गेलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा त्यांनी पराभव केला.\n\nदौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा निसटता पराभव झाला. भाजपचे उमेदवार राहुल कुल यांनी अवघ्या 618 मतांनी विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात 200 मतांनी विजय झाला होता. मात्र यावर राहुल कुल यांनी आक्षेप घेत फेरमोजणीची मागणी केली. त्यात राहुल कुल यांना 618 मतांच्या फरकाने विजय झाला. \n\nपिंपरीमधून राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे यांनी विजय मिळविला. शिवसेनेचे विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांचा त्यांनी पराभव केला.\n\nभाजप प्रवेशानंतरही हर्षवर्धन पाटील यांचा पराभव\n\nचिंचवड मधून भाजपचे लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला आहे. अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचा त्यांनी पराभव केला.\n\nमावळ मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके यांनी भाजपचे राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा पराभव केला.\n\nभोसरी मधून भाजपच्या महेश लांडगे यांचा विजय झाला त्यांनी अपक्ष विलास लांडे यांचा पराभव केला.\n\nजुन्नर मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल बेनके यांचा विजय झाला असून त्यांनी शिवसेनेच्या शरद सोनवणे यांचा पराभव केला.\n\nआंबेगाव येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांचा विजय झाला. शिवसेनेच्या राजाराम बाणखेले यांचा त्यांनी पराभव केला.\n\nखेड आळंदी मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप मोहिते विजयी झाले असून त्यांनी शिवसेनेच्या आमदार सुरेश गोरेंचा पराभव केला...."} {"inputs":"... मते, भाषा निर्माण झाली, तेव्हाच शिव्याही निर्माण झाल्या होत्या. \n\nहिंदी आणि मैथिली साहित्याच्या लेखिका पद्मश्री पुरस्कारप्राप्त उषा किरण यांनी याबाबत अधिक माहिती दिली. त्यांच्या मते, \"शिव्यांची सुरुवात कशी झाली, हे सांगणं कठिण आहे. पण सामाजिक विकासानंतरच चांगलं आणि वाईट यांची व्याख्या होऊ लागली. त्याचवेळी शिव्या देणंही सुरू झालं असेल. शिव्या एका प्रकारे राग किंवा संताप व्यक्त करण्याचा मार्ग आहेत.\"\n\nलोकगीतांमध्येही शिव्यांचा वापर\n\nभारतात लोकगीतांमध्येही शिव्यांचा वापर केला जातो. हिंदी लोकगीतांम... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यामुळे राजे आपल्या मुली इतरांच्या हाती लागू नये म्हणून त्यांना स्वतःच संपवून टाकू लागले. यामध्ये शिव्यांमध्ये महिलांच्या उल्लेखाचं मूळ आहे.\"\n\nउषा किरण यांच्या मते, \"स्त्री-सुरक्षा हा त्याकाळी सर्वात मोठा मुद्दा बनला होता. स्त्री पुरुषांची संपत्ती बनत गेली. त्यानंतर तिला शिव्या दिल्या जाऊ लागल्या. या शिव्यांमध्ये पुरुषी अहंकार लपलेला असतो. इतरांना खालच्या दर्जाचं दर्शवण्याचा हा प्रकार असतो. पुढे कालांतराने आधुनिक काळात याचं प्रचलन वाढत गेलं.\"\n\nसामाजिक शास्त्रज्ञ प्रा. बद्री नारायण सांगतात, \"आदिवासी समाजात महिलांना प्रतिष्ठा होती. पण पुढे महिलांना इज्जतीचं प्रतीक म्हणून पाहिलं जाऊ लागलं. इज्जत वाचवायची असेल तर महिलेने उंबरठ्याच्या आतच राहिलं पाहिजे, असा विचार यामुळे पुढे आला. समाजात महिला अशक्त मानल्या जाऊ लागल्या. तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा अपमान करायचा असेल, त्याला त्रास द्यायचा असेल, तर त्याच्या घरातील महिलांबाबत लैंगिक शिव्या देण्याचा प्रकार सुरू झाला.\"\n\nगाली प्रोजेक्ट\n\nडॉ. शांती जैन याबाबत सांगतात, \"सध्या महिला शक्तीची चर्चा होताना दिसते. पण अजूनही महिलांना दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. सुशिक्षित महिलांवरसुद्धा अत्याचार होतात. तुम्हाला एखाद्याला अपमानित करायचं असल्यास त्याच्या घरातील महिलेला शिव्या दिल्या जातात. यामुळे त्या व्यक्तीचा अपमान होतो, असा समज निर्माण झाला आहे. \n\n\"ही गोष्ट पुरुषांच्या अहंकाराला संतुष्ट करते. एखाद्या पुरुषाचा बदला घ्यायचा असेल तर त्याच्या घरातील स्त्रीला पळवून आणलं जाईल, अशी धमकी दिली जायची. अशा प्रकारे स्त्री अपमानित करण्यासाठीचं माध्यम बनत गेली. सुरुवातीच्या काळात समाजात कनिष्ठ पातळीचे मानले जाणारे लोक अशा प्रकारे शिव्या जास्त प्रमाणात द्यायचे. पण सध्याच्या काळात सर्वसामान्य लोकही अशा प्रकारच्या शिव्या देताना दिसतात,\" असं किरण यांनी सांगितलं.\n\nप्रा. बद्री नारायण हा विषय यांनी सोशल सेन्सॉरिंगशी जोडतात. त्यांच्या मते, \"पू्र्वी लोक कुटुंबीयांचा आदर करायचे. घरात आजोबा, वडील किंवा ज्येष्ठ व्यक्तींसमोर अशा शब्दांचा वापर करण्यास कचरत होते. पण असे सोशल सेन्सॉरिंग आता संपत चालले आहे. सोशल मीडियावर लोक सहज एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहताना दिसतात. त्या शिव्यांना लाईक्सही मिळतात. सध्या हे समाजात सर्वमान्य बनल्याप्रमाणे झालं आहे. त्यामध्ये काहीच वाईट नाही, अशी मानसिकता बनत चालली आहे...."} {"inputs":"... मधल्या व्यापारी साखळीला खिंडार पडली आहे, असं शिंदे सांगतात. \n\nमंडईत किंवा रस्त्यावर भाजीपाला विकणारे आणि शेतकरी उत्पादक कंपनी यांच्यात मूलभूत फरक काय आहे, असं विचरालं असता शिंदे सांगतात, \n\n\"किंमत आणि मालाची क्वालिटी हा सगळ्यांत मोठा फरक आहे. आमची पॅकेजिंग आणि घरोपोच सेवा आहे. यामध्ये शेताजवळच्या कलेक्शन सेंटरला भाज्या आणि फळांचे बॉक्स तयार केले जातात. तो बॉक्स आधी ठरलेल्या भावाला ( pre decided price) विकला जातो. शेतकऱ्यांकडून थेट माल येत असल्याने ग्राहकांना कोरोना व्हायरसची भीती वाटत नाहीये,\" श... उर्वरित लेख लिहा:","targets":"तमालाला मार्केट यार्डात योग्य भाव मिळत नाही असं दिसल्यावर सरकारने पर्यायी शेतमाल मार्केट उभी करायला सुरुवात केली. \n\nयात थेट विक्री, खाजगी मार्केट, गट शेती, करार शेती, सिंगल लायसन्स, E-NAM रिटेल, चेन्स, शेतकरी उत्पादक कंपन्या याचा समावेश होतो. पण सध्या लॉकडाऊनच्या काळात शेतकरी ते ग्राहक हे मॉडेल अधिक जोमानं पुढं येताना दिसतंय. \n\nग्राहकांना बाजारात सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून खरेदी करावी लागत आहे.\n\n\"बाजार समित्या ठप्प झाल्यावर महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाने शेतकऱ्यांना शेतमाल विकता यावा म्हणून 24\/7 तास कंट्रोल रूम सुरू केली आहे. शेतकरी स्वत:हून शेतमाल विकण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. मालाची ने-आण करताना अडवणूक व्हायची. शहरात माल विकताना वाहतुकीचा प्रश्न यायचा. यावर तोडगा काढून शेतकरी ते ग्राहक या मॉडेलला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार सध्या प्रयत्न करत आहे,\" असं महाराष्ट्र राज्य कृषी पणन महामंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nशेतमाल थेट ग्राहकांना विकण्याचे दोन फायदे आहेत. एका बाजुला मंडई किंवा मार्केटयार्डात होणारी गर्दी टाळली जातेय. तर दुसऱ्या बाजुला शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना शेतमालाचा रास्त भाव मिळत आहे. \n\nग्राहकांचा खोळंबा कमी होऊ शकतो का?\n\nलॉकडाऊन संपल्यावरही या मॉडेलमध्ये सातत्य राहिलं तर मार्केटयार्डसोडून आणखी एक पर्यायी व्यवस्था भक्कमपणे उभी राहील, असं पवार यांना वाटतं.\n\nअसं घडलं तर शेतीमाल विकण्यात होणारी मध्यस्थी संपुष्टात येईल. लॉकडाऊनमुळे राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्या (APMC) बंद ठेवण्यात आल्या आहेत. पण APMCला आपल्याकडे पर्यायी व्यवस्था नव्हती. त्यामुळे शेतमालाचं पर्यायी मार्केट निर्माण करण्याची गरजही यातून दिसून येत आहे.\n\nसध्या दरदिवशी राज्यभरात जवळजवळ 20 हजार क्विंटल शेतमालाची थेट विक्री होतेय. यात 60 प्रकारच्या कृषीमालाचा समावेश आहे.\n\n\"शेतमालाची इतक्या मोठ्या प्रमाणात थेट विक्री होईल असा विचार याआधी झालेला नव्हता. त्याचे फायदे दिसून येत आहेत. आता आम्ही याचा आवाका वाढवणार (scale up) आहोत. त्यासोबत यात सातत्य, नियमित पुरवठा, सुरळीत वाहतूक, शेतमालाची पॅकेजिंग, क्वालिटी आणि त्याची योग्य प्रकारे साठवण ( storage) याकडे जास्त महत्त्व देणार आहोत. यासाठी महाराष्ट्र सरकार State of Maharashtra's..."} {"inputs":"... मध्यममार्गाने प्रभावित झालेला उदारमतवादी आहे. पाश्चात्य उदारमतवाद हा त्यांच्या विचारांचा मापदंड आहे. त्यांच्या सामाजिक विचारांवर इंग्रजी शिक्षण आणि पाश्चात्य जीवनशैलीचा प्रभाव असून ते आधुनिक-जागतिक ढंगाचे आहेत.\n\nधार्मिक कर्मकांड, पारंपरिक हिंदू गरीब आणि मध्यमवर्गाच्या रीती, सणं, संवेदना, पौराणिक संकल्पना आणि श्रद्धेकडे हा वर्ग कधी तुच्छतेने पाहातो कधी संग्रहालयातल्या वस्तूंप्रमाणे पाहातो तर कधी विरक्त, उदासीन आणि तटस्थ अकादमिक जिज्ञासेने पाहातो.\n\nत्यांचे अध्यात्मिक विचार इंग्रजी बोलणाऱ्या आधुनि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यावस्था आलेली आहे.\n\nया वर्गाच्या स्वतःच्या हिंदी, मराठी, पंजाबी, हरयाणवी, भोजपुरी, बुंदेली, मराठी या भाषा आपापल्या प्रदेशात राजकीय स्वरुपात शक्तीशाली आहेत. ही राजकीय ताकद संसद आणि विधानसभा, राजकीय सभा, देशी नेत्यांच्या भाषणांमध्ये आनंद देणारी वाटते. परंतु इंग्रजाळलेल्या लहानश्या विश्वात प्रवेश देण्याचा अधिकार आणि धाडस देत नाही.\n\nनरेंद्र मोदी याच वर्गातून आलेले आहेत. त्यांची असामान्य प्रतिभा, जिज्ञासा, तंत्रप्रियता आणि स्वतःच्या लक्ष्यकेंद्री पुरुषार्थाच्या आधारे ते आज एका विशिष्ठ स्थानावर जाऊन पोहोचले आहेत. त्यामुळे हे सगळे ल्युटेन्स दिल्लीवाले कुलीन, श्रीमंत, इंग्रजाळलेले अभिजात लोक अचानक निष्प्रभ ठरले आहेत.\n\nनरेंद्र मोदींनी दोन्ही वर्गांच्या मनोविज्ञानावर विस्मयचकीत करणारी, नैसर्गिक पकड घेतली आहे. या दोन्ही वर्गांची नस ते बरोबर ओळखतात. गुजरातमध्ये 12 वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांनी या धनाढ्यांना पुरतं ओळखलं होतं. तसेच आपल्या हितासाठी त्यांचा वापर करण्यातही त्यांचा हातखंडा होता. पण हा वर्ग मतं देत नाही. मतं देणाऱ्या वंचित, विषमतेचा सामना करणाऱ्या गरीब आणि निम्न मद्यमवर्गीयाचं मन त्यांनी स्वानुभावावरून आधीच ओळखलेलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... मध्ये या मशीन्सच्या वापराला मान्यता दिली. केंद्र सरकारनं यासाठी 3, 174 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. \n\nVVPAT वादग्रस्त आहेत का? \n\nEVM शी छेडछाड करून भाजप निवडणुका जिंकतं, असे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याआधीही वेळोवेळी केले आहेत. वेळोवेळी मतदानाच्या दरम्यान तक्रारी येत असल्याने या शंकेला हवा देण्याचं काम नेहमी राजकीय पक्ष करत आले आहेत.\n\nमहाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर \"मतदान जर 21 ऑक्टोबरला होतंय, तर मतमोजणी 22 ला घ्या ना, 23 ला घ्या नाहीतर. 24 ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आला तर त्वरित कारवाई केली जाते. मतदान सुरू असताना दोष आढळला तर नवीन मशीन बसवण्यात येतं. राजकीय पक्षांचे समाधान झाल्यानंतरच मतदानाची प्रक्रिया सुरू होते.\n\nEVM मशीन हाताळण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा एखादा स्क्रू निखळला तरी मशीन बंद पडतं. त्याची दुरुस्ती फक्त कंपनीतच होते. स्थानिक इंजिनियर सुद्धा दुरुस्ती करू शकत नाहीत, मशीनच्या सुरक्षेबाबत नीला सत्यनारायण सांगतात.\n\nनुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत VVPATसंदर्भात तक्रारी आल्या त्याबाबत बोलताना त्या सांगतात, \"केलेल्या मतदानासंदर्भात कागद दिसला नाही तरी फरक पडत नाही. एकूण मतदारांची संख्या आणि मशीनमध्ये मिळालेली मतसंख्या एक असेल तर VVPATला अवाजवी महत्त्व देण्याचं कारण नाही. VVPAT अजूनही प्रायोगिक अवस्थेत आहे. काळानुरूप VVPATमध्येही सुधारणा होईल. परंतु तो जिंकण्या हरण्याचा मुद्दा असणार नाही.\" \n\nसंकलन - पराग फाटक\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ ग्रंथ आहे असा प्रचार करावा. त्या आधारावर देशात हा समज रूढ झाला की मनुस्मृती हा हिंदूंचा मूळ धर्मग्रंथ आहे.\"\n\nब्राह्मणांचं वर्चस्व स्थापित व्हावं यासाठी निर्मिती? \n\nराजीव लोचन सांगतात, \"ज्या काळात बौद्ध संघाचं वर्चस्व वाढलं आणि ब्राह्मणांचं वर्चस्व कमी झालं त्या काळात आपलं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ब्राह्मणांनी या ग्रंथाची रचना केली. आणि ब्राह्मण हा सर्वांत श्रेष्ठ आहे हा समज रूढ केला. या ग्रंथाच्या आधारे ब्राह्मण हे सांगू लागले की समाजात वावरताना ब्राह्मणांस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऑफ हिंदुइजम या ग्रंथात लिहिलं आहे. \n\nत्यांच्या 'हू वेअर द शुद्राज' आणि 'अनाहायलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात देखील त्यांनी मनुस्मृतीला त्यांचा का विरोध आहे ही भूमिका स्पष्ट केली आहे. \n\nमहिला आणि दलितांचा सामान्य जीवन जगण्याचा हक्क नाकारणं आणि ब्राह्मण्य वर्चस्ववादाची भूमिका यातून समाजात अनेक जातींची निर्मिती झाली. या जातींचं स्वरूप हे एखाद्या बहुमजली इमारतीसारखं आहे ज्या इमारतीला एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्याच नाहीत असं ते वर्णन करत. \"चातुर्वण्य निर्माण करून मनूने श्रमाचं विभाजन नाही तर श्रमिकांचं विभाजन केलं,\" असं डॉ. आंबेडकर म्हणत. \n\nमनुवादी आणि मूलनिवासी\n\nडॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केल्यानंतर मनुस्मृतीचं देशभरात ठिकठिकाणी दहन होऊ लागलं. त्यानिमित्तानं वृत्तपत्रातून मनुस्मृतीबाबत चर्चा होऊ लागली. मनुस्मृतीचा देशावर असलेला प्रभाव, त्यामुळे समाजावर झालेले परिणाम याची चर्चा होऊ लागली. स्वातंत्र्यानंतरही देखील या गोष्टी सुरू राहिल्या. \n\nसत्तरच्या दशकात कांशीराम यांनी बामसेफची स्थापना केली तेव्हा त्यांनी मनुवादी आणि मूलनिवासी अशी समाजाची रचना असल्याचं प्रतिपादन केलं. \n\nजेएनयूचे प्राध्यापक विवेक कुमार सांगतात की \"कांशीराम म्हणत की मनुस्मृतीच्या आधारावर वर्ग निर्माण करून असमान सामाजिक व्यवस्था निर्माण करण्यात आली. त्यामुळे हा समाज 6,000 जातींमध्ये विभागला गेला.\" \n\nमनुवादाला समर्थन करणाऱ्यांचे तीन गट \n\nमनुस्मृतीचं समर्थन करणाऱ्यांच्या संख्या कमी नाही. मनुस्मृतीचं समर्थन करणारे ती कोणत्या आधारावर करतात याचं विश्लेषण इतिहासकार नरहर कुरुंदकर यांनी केलं आहे. \n\n\"पहिला आधार असा आहे की मनुस्मृतीचे समर्थक म्हणतात की जग ब्रह्मदेवानं निर्माण केलं आणि या जगाचा कायदा देखील प्रजापती-मनू-भृगू या परंपरेतून आला आहे त्यामुळे तो मान्य करावा, असं म्हणणाऱ्यांचा एक गट आहे,\" असं कुरुंदकर सांगतात.\n\n\"दुसरं असं समर्थन आहे की स्मृती या वेदावर आधारित असतात आणि मनुस्मृती वेदसंगत असल्यामुळे मनुस्मृती वंदनीय आहे. पीठांचे शंकराचार्य, मठाधीश हे लोक याच आधारे मनुस्मृतीचं समर्थन करतात, असा दुसरा गट आहे. तिसरा गट आधुनिक समर्थकांचा आहे. आधुनिक शिक्षण घेतलेले हे लोक म्हणत की किरकोळ बाबी वगळल्या तर मनूची भूमिका ही समाजकल्याणकारी होती असा हा गट मानतो,\" असं कुरुंदकरांनी त्यांच्या पुस्तकात स्पष्ट केलं आहे. \n\n'कायदा लिहिणारी पहिली..."} {"inputs":"... मराठी प्रेक्षकवर्ग मिळाला आहे. त्यामुळं त्याला तान्हाजी करावासा वाटणं स्वाभाविक आहे. अर्थात प्रत्येक चित्रपट चालेल असं नाही. पानिपतसारखा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याच्या विषयावरचा चित्रपट महाराष्ट्रातही फार कमाई करू शकला नाही.\"\n\nआपण 'पानिपत' हा सिनेमा का केला याविषयी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी फर्स्टपोस्टशी बोलताना म्हटलं होतं, \"ही कथा अतिशय रंजक आणि खिळवून ठेवणारी आहे. पण ती फारशी सांगितली गेली नाही, कारण हे युद्ध आपण हरलो होतो आणि अर्थातच सगळ्यांना विजयाच्या कथा आवडतात. पण ट्रॅजिडीजही सांग... उर्वरित लेख लिहा:","targets":"सा एक 'नॅशनलिस्टीक फीव्हर' सध्या आहे. आणि त्याचा उपयोग करून घेण्याचा हेतू काही फिल्म्समागे असू शकतो.\"\n\nतर नीलिमा कुलकर्णी म्हणतात, \"सध्याच्या देशातल्या परिस्थितीला हे धरून आहेच. मराठ्यांच्या इतिहासात हिंदुत्वाचा मुद्दाही येतोच. त्या काळातल्या मराठ्यांच्या इतिहासावर चित्रपट बनवायचा, तर त्यांच्या विरोधातले बहुतांश खलनायक मुस्लिम होते. त्यामुळं ते मुस्लिम पात्रं म्हणून रंगवली जातात. त्यांची दाहकता दाखवताना ती थोडी जास्तच डार्क दाखवली जातात. पण फक्त ऐतिहासिक चित्रपटातच नाही, तर मेनस्ट्रीम हिंदी चित्रपटांतही खलनायक अशा पूर्वग्रहांना धरून असतात. साध्या सिनेमांतली विशिष्ट धर्मांची पात्र विशिष्ट पूर्वग्रहांना धरुन चितारली जातात.\"\n\nसिनेमातून इतिहासाचं योग्य चित्रण होतं का?\n\nऐतिहासिक सिनेमांविषयी बहुतेकहा वाद होतोच आणि बहुतांश वेळी हे वाद असतात ते ज्या प्रकारे इतिहास सांगण्यात आला आहे, त्याविषयी किंवा मग दिग्दर्शकाने घेतलेल्या 'सिनेमॅटिक लिबर्टी' विषयी. \n\nमीना कर्णिक म्हणतात, \"आपण इतिहास जसाच्या तसा मांडायचा प्रयत्न करतो का? किंवा त्यामध्ये किती नाट्य आणलं जातं? किती लिबर्टी घेतली जाते?अनेकदा आपल्या सिनेमांमधून इतिहास सांगतानासुद्धा त्याचं उदात्तीकरण खूप होतं. उदाहरणार्थ 'क्राऊन' या सीरिजविषयी बोलायचं झालं तर ती ज्या इंग्लंडच्या राणीविषयी आहे, ती अजूनही जिवंत आहे. पण म्हणून तिच्याविषयी फक्त छान-छान गोष्टी, ती किती महान आहे असं केलेलं नाही. हे आपल्याकडे होताना फारसं दिसत नाही. एखादी व्यक्तीरेखा वा पात्र मोठं दाखवण्यासाठी दुसरं खुजं दाखवलं जातं. दोन भिन्न मतप्रवाहाची पात्रं असताना दुसरं पात्र डार्क वा खुजं दाखवण्याची गरज का?\" \n\nसिनेमातून इतिहासाचं दर्शन होतं का? \n\nसिनेमाद्वारे इतिहास ज्या प्रकारे मांडला जातो, त्याविषयी सांगताना इतिहास अभ्यासक श्रद्धा कुंभोजकर सांगतात,\"वेगवेगळ्या लोकांनी बनवलेल्या अनेक नोंदींच्या आधारानं इतिहासकार हे गतकाळाच्या घटनाक्रमाची साधार आणि शास्त्रोक्त मांडणी करून ती इतिहास या नावानं समाजापुढे सादर करतात. चित्रपटातही कुणाची तरी कथा आपल्या आकलनानुसार समाजापुढे सादर करतात.\"\n\n\"त्याचंही तंत्र, शास्त्र असतंच. तरीही दोन्हीत मुख्य फरक असा की व्यावसायिक सिनेमाचं प्रमुख ध्येय बहुतेक वेळा व्यावसायिक फायदा हे असतं. तर इतिहासाचं ध्येय व्यावसायिक फायदा हे नसतं. ऐतिहासिक चित्रपटांमधून गतकाळातील घटनांचं त्या..."} {"inputs":"... मराठीशी बोलताना व्यक्त केले.\n\nशिक्षण तज्ज्ञांच्या मते, दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत भरघोस मार्क मिळाले याचा अर्थ JEE, NEET अशा प्रवेश परीक्षेत तितकेच चांगले मार्क मिळतील असे नाही. \n\n\"JEE,NEET या परीक्षांचे स्वरुप वेगळे आहे. हा रस्ता विद्यार्थ्यांसाठी अनोळखी आहे. अनोळखी रस्त्याने जाताना आपल्यालाही वेळ लागतो. त्यामुळे प्रवेश परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी वेगळी तयारी करावी,\" असं मत शिक्षणतज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.\n\n CBSE आणि SSC बोर्डामध्ये स्पर्धा?\n\n गेल... उर्वरित लेख लिहा:","targets":"रश्न केवळ एक शिक्षक नाही तर असे अनेक शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ आणि पालकही उपस्थित करत आहेत. वर्षानुवर्ष ठरलेले प्रश्न, उत्तर लिहिण्याची ठरलेली पद्धत, कोचिंग क्लासकडून एका ठराविक पॅटर्नमध्ये विद्यार्थ्यांकडून करवून घेतली जाणारी तयारी, अशा सर्व बाबींचा परिणाम आपल्याला निकालामध्ये दिसतो.\n\n \"अपेक्षित प्रश्नांची अपेक्षित उत्तरे दिली की गुण मिळतात. हे शास्त्र कोचिंग क्लासकडून विद्यार्थ्यांनी चांगलंच शिकून घेतलंय. हा 'फॉर्म्युला' वापरला की गुण मिळणार हे विद्यार्थ्यांनाही कळून चुकलंय,\" असं भाऊसाहेब चासकर सांगतात.\n\nशिक्षकांच्याही हे लक्षात येतंय. ही मुल्यांकन पद्धती बदलण्याची गरज आहे असं मत शिक्षकांनीही व्यक्त केलंय. पण त्यासाठी राज्य सरकारचा शिक्षण विभागा, राज्य शिक्षण मंडळांकडूनही प्रयत्न होणं अपेक्षित आहे. पाठांतरापेक्षा आकलनावर अधिक भर देणारी शालेय शिक्षण व्यवस्था अस्तित्वात आली, की यातले अनेक प्रश्न मार्गी लागतील असंही शिक्षकांना वाटतं.\n\nबेस्ट ऑफ फाईव्ह, तोंडी परीक्षेचे मार्क किंवा लेखी परीक्षेचे मार्क विद्यार्थ्याला त्याच्या आकलन क्षमतेवर कितीही जास्त मार्क मिळाले तरी त्याला कुणाचीही हरकत नाहीय. पण जर हे मार्क गुणवत्तेच्या आधारे न मिळता केवळ मुल्यांकन पद्धतीच्या आधारावर मिळत असतील तर ही विद्यार्थ्यांचीही फसवणूक नाही का? \n\n शिक्षणाचा बाजार\n\n महाराष्ट्रात घरोघरी कोचिंग क्लासचे फॅड आहे हे उघड आहे. कोचिंग क्लासची एकमेकांसोबत असलेली स्पर्धा आपल्याला नाक्यानाक्यावर लावलेल्या जाहिरातींच्या फ्लेक्सवरुनही लक्षात येते. आमच्या कोचिंगच्या अमुक इतक्या विद्यार्थ्यांनी 95 टक्के मिळवले असे फ्लेक्स विद्यार्थ्यांच्या फोटोसहीत लावलेले असतात.\n\nआता तर दहावीनंतर कनिष्ठ महाविद्यालयांना जोडलेले कोचिंग क्लास सुरू झालेत. विद्यार्थ्यांना JEE,NEET,CET या परीक्षांची तयारी करण्यासाठी महाविद्यालयात न जाता मुलं थेट कोचिंग क्लासला हजेरी लावत आहेत.\n\n वसंत काळपांडे सांगतात, \"कोचिंग क्लासवर पालकांचा प्रचंड विश्वास आहे. शाळांपेक्षा अधिक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. या क्लासेसच्या माध्यमातून शिक्षणाचाही बाजार झालाय. हुशार विद्यार्थी कोचिंग क्लासकडे वळले पाहिजेत असाही प्रयत्न कोचिंग क्लासकडून केला जातो.\"\n\n केवळ कोचिंग क्लासच नव्हे तर खासगी शाळाही या स्पर्धेत मागे नाहीत. आपल्या शाळेचे अधिकाधिक विद्यार्थी 90 टक्क्यांच्या रांगेत आले पाहिजेत असा..."} {"inputs":"... मला खरं तर PSI व्हायचं होतं, पण MSW करताना लोकांशी जवळून संबंध आला आणि मी समाजकार्याकडे वळले.\" \n\nकौटुंबिक हिंसाचाराचं मूळ शोधण्याचा प्रयत्न\n\n\"कौटुंबिक हिंसाचारग्रस्त महिलांना मदत करण्याचं काम मी करत होते. ते करताना या प्रश्नांचं गांभीर्य मला जाणवलं. कुठलाही प्रश्न असेल तर त्याच्या मुळाशी जाऊन त्याचं उच्चाटन करायचं, हा डॉ. आंबेडकरांचा विचार मला पटतो,\" त्या सांगतात.\n\n\"कौटुंबिक हिंसाचाराचा मी त्याच पद्धतीनं अभ्यास करू लागले. त्यातून मला असा जाणवलं की बहुतांश केसेस या दारूमुळेच होतात. नवरा दारू पिऊ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सौंदरमल डावीकडून पहिल्या.\n\n\"मी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ती आहे, कुणीही माझं काही बिघडवू शकणार नाही, असा आत्मविश्वास मला आला. माझ्यावर बलात्कार झाला किंवा माझा जीव गेला तरी मी ही चळवळ सोडणार नाही,\" असं त्या सांगतात.\n\n\"सुरुवातीपासूनच काही लोकांचा या कार्याला विरोध होता... पुढे देखील होईल. पण मी हताश होणार नाही.\"\n\nत्यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्ह्यातील किट्टी आडगाव, वारोळा, कवडगाव घोडा या गावांमध्ये दारूबंदी झाली आहे. दारूबंदीसोबतच कौटुंबिक समुपदेशन, पालावरच्या मुलांचा सांभाळ करणं, अनाथ मुलांना सांभाळणं ही कामं देखील त्या करतात. त्यांना समाजकार्य करता येईल म्हणून त्यांचे पती नारायण डावरे यांनी नोकरी न करण्याचा निर्णय घेतला आहे. दामिनी दारूबंदी अभियान या सत्यभामांच्या संस्थेमध्ये स्वयंसेवक म्हणून देखील ते काम करतात.\n\n\"मी काम करण्यासाठी बाहेर गेले असता ते आमच्या दोन्ही मुलींकडे लक्ष देतात,\" असं त्या सांगतात. \n\nआधुनिक भारताचे शिल्पकार आंबेडकर \n\nसत्यभामा यांच्यानुसार डॉ. आंबेडकर हे केवळ घटनेचेच नव्हे तर आधुनिक भारताचेही शिल्पकार आहेत. \"त्यांनी सांगितलेली तत्त्वं, त्यांची राजकारणाची पद्धत आणि त्यांची अर्थनीती आपण अवलंबली तर त्यांच्या स्वप्नातला भारत नक्कीच साकार होईल, असा मला विश्वास वाटतो.\"\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... महापालिका निवडणुकीला डोळ्यांसमोर ठेवून सुरू आहे. याला पोरखेळ या शब्दाशिवाय दुसरा शब्द नाही.\n\nऔरंगाबादमध्ये कम्युनिटी स्प्रेड झाला आहे. प्रशासनानं तसं सांगितलं आहे. मग अशा स्थितीत मंदिरं सुरू करा, हा युक्तिवादच कसा केला जाऊ शकतो? असा प्रश्न संजीव उन्हाळे विचारतात.\n\n\"मंदिर श्रद्धेचा विषय आहे. तिथे सॅनिटायझर कुणाच्या हातावर फवारलंत, तर काय होईल? त्या सॅनिटायझरमध्ये अल्कोहोल असतं. मग उद्या कुणी म्हणालं, मंदिरात जाण्याआधी अल्कोहोल का शिंपडलंत, तर काय करणार आहात?\" असाही प्रश्न उन्हाळे विचरतात.\n\nलोकां... उर्वरित लेख लिहा:","targets":"्र, शिर्डी साई संस्थान आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहे, पण लहान-सहान मंदिरांचं काय? तिथे कशी व्यवस्था करणं शक्य आहे, असा हावरे यांना विचारला असता, ते म्हणाले, \"मला वाटत नाही कुणाला काही अडचण येईल. काही अडचण आल्यास महापालिका, नगरपालिका, सरकारचा आधार घेऊ शकतात. मॉल, दारूची दुकानं सुरू केलीत, मग मंदिरांना बंद का ठेवता?\"\n\nमंदिरं मानसिक स्वास्थ ठेवणारी यंत्रणा असल्यचं सुरेश हावरे म्हणतात. हवं तर प्रायोगिक तत्वावर मंदिरं सुरू करा, असंही हावरे म्हणतात.\n\n'मंदिरं बंद असल्यानं अनेकांवर उपासमारीची वेळ'\n\nपश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 3 हजार 42 मंदिरे येतात. या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, \"मंदिरं बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुळातच मंदिरात जाताना भक्त शुचिर्भूत होऊन जातात. स्वच्छतेची काळजी घेतली जाते. पण इतर गोष्टी खुल्या होतात मग देवालाच बंदिस्त का करावे असा सूर उमटतो आहे. त्यामुळे राज्य सरकारने जर मंदिरं उघडण्याची परवानगी दिली तर नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल.\"\n\nसरकारने मंदिरं उघडण्याचा आदेश दिला तरी भक्तांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठा आहे. त्याबाबतचे नियोजन करणे गरजेचे आहे. यावर विचारलं असता जाधव यांनी सांगितले की, कोरोना व्हायरस आल्यानंतर देखील काही काळ अंबाबाई मंदिर दर्शनासाठी खुले होते. त्यावेळी मंदिरात येणाऱ्या लोकांना सॅनिटायझर पुरवण्यात आले होते.\n\n\"आता जर सरकारने आदेश दिला तर नियम आणि अटी घालून द्याव्यात. त्यानुसार मास्क, सॅनिटायझर,थर्मल टेस्टिंग अशा गोष्टींचा वापर करण्यात येईल. थोड्या प्रमाणात अंतर ठेवत भक्तांना देवाचं दर्शन घेण्यासाठी नियोजन करण्यात येईल. लवकरच याबाबत बैठक होणार असून सरकारकडून परवानगी मिळाल्यानंतर सविस्तरपणे नियोजन ठरवण्यात येईल,\" असंही महेश जाधव यांनी सांगितलं.\n\nमंदिर समितीच्या विश्वस्त, अध्यक्षांचे असे एकीकडे म्हणणे असताना, राज्य सरकार अजूनही सावधानता बाळगत आहे. महाराष्ट्राच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याशी बीबीसी मराठीनं यासंदर्भात बातचीत केली.\n\nआरोग्य व्यवस्थेची काळजी घेणं आवश्यक - पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे\n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य विचार करूनच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मंदिरं उघडण्याबाबत नियमावली तयार करतील, असं आदिती तटकरे..."} {"inputs":"... महाराष्ट्रात महत्वाचा फॅक्टर झाला आहे, म्हणूनच 'वंचित आघाडी'ची सोलापुरातली एन्ट्री निर्णायक ठरली आहे. \n\nलढतीचा हा त्रिकोण पूर्ण होतो भाजपचे उमेदवार असलेल्या जयसिद्धेश्वर स्वामींमुळे. त्यांना राजकारणाचा पूर्वानुभव नाही. पण ते लिंगायत समाजासाठी या परिसरातले मोठे धार्मिक नेते आहेत. लिंगायत समाजाचं या भागातलं लोकसंख्येतलं प्राबल्य पाहता त्यांना भाजपानं निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. त्यासोबतच धर्मगुरु या त्यांच्या प्रतिमेचाही त्यांच्या समाजाबाहेर उपयोग करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. \n\nजयसिद्ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"त.\n\nज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या मते २०१४ प्रमाणे याही निवडणुकीत नवमतदार निर्णायक भूमिका बजावेल. \"गणितं जातीवर आधारित मतांची सुरु आहेत. मराठा समाज इथे कोणाच्या बाजूनं जाणार याचीही सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. पण जातींची गणितं काहीही असू द्या, जो एक नवा मतदार आहे नव्यानं नाव नोंदणी केलेला, तो मतदार जातीच्या बाहेर विचार करणारा आहे. ते काय करतात याचा निवडणुकीवर जास्त परिणाम करणारा असेल,\" जोशी म्हणतात.\n\nज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी\n\nपण सोलापूरात जे चित्रं दिसतं आहे ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच पहायला मिळतं आहे आणि त्यामुळे नवी समीकरणंही तयार होत आहेत. सचिन जवळकोटेंच्या मते, \"भीमा कोरेगांवच्या घटनेनंतर आंबेडकरी चळवळीतल्या मतदारांचं जे ध्रुवीकरण झपाट्यानं झालं आणि अजून होतं आहे ते महत्वाचं ठरेल. त्यात प्रकाश आंबेडकर इथून उभे राहिल्यावर 'बाबासाहेबांचं रक्त' असं म्हणून ज्या भावनिक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या, त्यानंतर 'रिपब्लिकन पार्टी'चे गट असतील, 'बसपा'असेल, वा अगदी 'माकपा'-'भाकपा' असतील, हेसुद्धा 'वंचित बहुजन आघाडी'कडे आले. हे चित्रं सोलापुरात, आणि कदाचित महाराष्ट्रातही, पहिल्यांदा पहायला मिळतं आहे.\"\n\n\"मोदी सध्या प्रचारात 'हिंदू दहशतवादा'चा उल्लेख करताहेत. तो शब्द प्रचारात आणण्याचा आरोप ते ज्यांच्यावर करताहेत तेच सोलापूरात उमेदवार म्हणून उभे आहेत आणि त्यांच्यासमोर एक भगवी वस्त्रं परिधान केलेला उमेदवार उभा आहे. त्यामुळे जे टिपिकल भारताच्या ध्रुवीकरणाचं एक छोटंसं रूपच सोलापुरात पाहायला मिळतं आहे. विकासाच्या मुद्द्याबरोबरच धार्मिक मुद्द्यावर इथे निवडणूक होते आहे. प्रकाश आंबेडकरांचं अपिल जे आहे ते जातीय वा वंचित घटकांचं आहे, पण भाजपच्या महाराजांचं जे अपिल आहे ते हिंदू विरुद्ध हिंदूंना तथाकथितपणे विरोध करणा-या पुरोगामी शक्ती असं आहे,\" अरविंद जोशी म्हणतात.\n\nत्यामुळेच पारंपारिक धार्मिक आणि सामाजिक समीकरणांना देशात आणि राज्यात जे नवे राजकीय आयाम मिळाले, ते सोलापूरच्या निवडणुकीत पहायला मिळताहेत. त्याचा परिणाम केवळ या लोकसभा निवडणुकीवर नव्हे तर पुढच्या सहा महिन्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवरही होऊ शकतो. त्यामुळेच ही निवडणूक एवढी महत्वाची झाली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी..."} {"inputs":"... महिने पोलिसांनी आपल्या तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तिने केला. किंबहुना, पोलिसांनी आरोपी बलात्काऱ्याशी संगनमत साधलं आणि तिच्या वडिलांना अटक केली, त्यांचा कोठडीतच मृत्यू झाला, असा आरोप तिने केला आहे.\n\nतिने आत्महत्या करण्याची धमकी दिली आणि राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी तिच्या आरोपांसंबंधी वार्तांकन केलं, त्यानंतर संबंधित आमदाराला अटक करण्यात आली. डिसेंबर महिन्यात न्यायालयाने त्याला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा दिली.\n\nया सर्व प्रकरणांमध्ये अत्याचारांमध्ये दिसलेली निष्ठूरता, सत्तेतील पुरुषांनी ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"करतो, रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबत नाही, सतत मागे नजर ठेवत राहतो, गाडी चालवताना खिडक्यांच्या काचा वर करून ठेवतो. \n\nआणि काही वेळा सुरक्षिततेची किंमतही मोजावी लागते.\n\nउदाहरणार्थ, दोन वर्षांपूर्वी रात्री गाडी चालवत घरी जात असताना माझ्या कारचा एक टायर पंक्चर झाला, तरीही मी थांबले नाही, जिथले मेकॅनिक माझ्या ओळखीचे होते अशा माझ्या नेहमीच्या पेट्रोल पंपावर गेल्यानंतरच मी गाडी थांबवली. \n\nतोपर्यंत माझ्या टायरची लक्तरं झालेली होती. दुसऱ्या दिवशी मला नवीन टायरसाठी पैसे मोजावे लागले, पण तुलनेने प्रसंग स्वस्तात निभावला, असं मला वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... महिलांचे कपडे, राहणीमान यांच्याबाबत ते अनादरानं बोलतात, तर दुसरीकडे नात्यावंरही बोलतात. तिसरीकडे मुलींनी मॉडर्न होण्यालाही त्यांचा विरोध आहे.\"\n\nया फेसबुक पोस्टबद्दल अधिक विचारल्यावर त्या सांगतात, \"कुणीतरी माझी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. यासाठी माझी कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यानंतर लोक मला फेसबुकवर धडाधड मेसेज करायला लागले. काही महिलांनी माझ्या धाडसाचं कौतुक केलं तर काही माणसांनी मला 'जा झोप' असा सल्ला दिला.\n\n\"इतकंच काय तर माझ्या कुटुंबीयांनाही टार्गेट करण्यात आलं. 'बायकोला सा... उर्वरित लेख लिहा:","targets":"याची कॅसेट काढली. या कॅसेट्स त्र्यंबकेश्वरला विकण्यासाठी ठेवण्यात आल्या, तेव्हा अवघ्या दोन तासात दोन हजार कॅसेट्स विकल्या गेल्या. नंतर मग महाराष्ट्रात त्यांची कीर्तनं गाजायला लागली.\"\n\nयानंतर राज्यभरातल्या राजकीय नेत्यांच्या अभीष्टचिंतनानिमित्त इंदुरीकरांच्या कीर्तनाचं आयोजन व्हायला लागलं. इंदुरीकरांच्या कीर्तनाची लोकप्रियता इतकी वाढली की त्यांची तारीख मिळण्यासाठी लोक वर्षानुवर्षं वाट पाहू लागले. इतकंच काय येरवडा मध्यवर्ती कारागृहासारख्या सरकारी वास्तूंमध्येही त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं.\n\nएबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, इंदुरीकरांची तारीख मिळालेली एक व्यक्ती सांगते, \"इंदुरीकरांची तारीख मिळण्यासाठी मला 5 ते 7 महिने लागले. त्यांची तारीख मिळवण्यासाठी मी वर्षभरापासून प्रयत्न करत होतो, पण तारीख मिळत नव्हती. इंदुरीकरांचं कीर्तन आवडतं, मनापासून त्यांचंच कीर्तन ठेवण्याची इच्छा होती. आई गेल्यानंतर मी ठरवलं होतं, 'काही होवो, कितीही पैसे जावो, आपण इंदुरीकरांचंच कीर्तन ठेवायचं.' कीर्तनासाठी मी महाराजांना 35 हजार रुपये दिले.\"\n\nइंदुरीकरांना कीर्तनासाठी आम्ही 31 हजार रुपये देतो, असं औरंगाबादच्या बबन डिडोरी पाटील यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nएका कीर्तनात इंदुरीकर स्वत:हून सांगतात, \"आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरांनो. आता हे तिसरं कीर्तन आहे सकाळपासून. अजून एक करायचं आहे. आज चार आहेत. तीन कीर्तनं तर असे चालूचालू काढतो मी. मी काही सीझनल ब्वॉ नाही, कसाही महिना निघो 80 ते 90 कीर्तनं फिक्स. 70 किर्तनाला तर कव्हाच भेव नाही.\"\n\nएबीपी माझाच्या कार्यक्रमानुसार, इंदुरीकरांच्या 2021 पर्यंतच्या तारखा बुक आहेत. \n\nइंदुरीकरांच्या कीर्तनांत महिलांविषयी काय असतं? \n\nइंदुरीकरांच्या कीर्तनाच्या क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतात. तुम्ही 'इंदुरीकर' असं युट्यबूवर सर्च केलं तर सर्वांत पहिले 'इंदुरीकर कॉमेडी कीर्तन' अशा आशयाच्या कीर्तनाच्या क्लिप्स समोर येतात. यात इंदुरीकरांनी त्यांचे मुद्दे पटवून देण्यासाठी महिलांबद्दल काही वक्तव्यं केली आहेत.\n\n1. लव्ह मॅरेजविषयीचं मत पटवून देताना इंदुरीकर महिलांची तुलना चपलेशी करतात. \n\nते म्हणतात, \"लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मारते. किती मोठा कमीपणा आहे हा. आपण पुरुष आहोत पुरुष. नवरा आहे नवरा. मह्या बायकोनं मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार..."} {"inputs":"... मांजरांमध्ये आढळतो. जे सिंह अभयारण्याच्या वेशीवर असतात आणि त्यांचा कुत्री-मांजर यांच्याशी संपर्क येतो, त्यांना या विषाणूची बाधा होण्याची शक्यता अधिक असते. एकत्रितपणे खाल्लेल्या अन्नातून ही बाधा होते. \n\nहे विषाणू असलेले कुत्रे आणि मांजर ज्या ठिकाणी आहेत, अशा भागात सिंहांचा वावर वाढल्यास विषाणू संसर्गाची शक्यता बळावते. हा विषाणू जीवघेणा असला तरी त्यावर लस उपलब्ध आहे. त्यामुळेच सिंहांचा वावर असलेल्या भागातील कुत्र्यांना ही लस दिली तर आपोआपच सिंहांना या विषाणूची बाधा होण्याचं प्रमाण कमी होईल.\"\n\nवन्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज्ज्ञांचा समावेश आहे. \n\nतीन हजार चौरस मीटरवर पसरलेल्या गीर आणि गीरच्या आसपास जिथे सिंहांचा वावर आहे, अशा बृहनगीर भागातील जवळपास सहाशे सिंहांची तपासणी या टीमनी केल्याचा दावा सरकारने केला आहे. यातील केवळ नऊ सिंह आजारी आहेत. त्यातील चौघांना जागेवरच उपचार देण्यात आले. तर उर्वरित पाच आजारी सिहांवर मदत केंद्रांमध्ये उपचार सुरू आहेत. \n\nडी. टी. वसवडा यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं, \"या पाच सिंहांना देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे.\"\n\nCDVविरोधी लस येत्या पाच ऑक्टोबरपर्यंत गीरमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. \"एकदा का लस मिळाली की तज्ज्ञांच्या देखरेखीखाली सर्व सिंहांना ही लस देण्यात येईल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... मागणी केली आहे. \n\nपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र ही जमीन 'सिडको'ची नसून राज्य सरकारची म्हणजे महसूल खात्याची आहे असं म्हटलं आहे. \n\nमुख्यमंत्र्यांचे आधीच्या सरकारकडे बोट\n\nनागपूर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मात्र सारे आरोप फेटाळून लावत जे नियमाप्रमाणे आहे तेच केलं आहे, असं म्हटलं आहे. सोबतच ही फाईल मंत्रालयापर्यंत येत नसल्याचं सांगत प्रकरण स्वत:च्या अंगाशी येण्याचं टाळलं आहे.\n\n\"जे प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना जमिनी देण्याचं धोरण राज्य सरकारनं गेल्या ३०... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रकल्पग्रस्त शेतकरी कुठून तरी पकडून आणले, त्यांना तुम्हाला ही जमीन देतो म्हणून सांगितलं पण एका अटीवर की, तुम्ही आम्हाला ही जमीन विकायची आहे. त्यांचं आधी साठेखत करून घेतलं, 15 लाख एकर जमिनीचा भाव ठरवला. हे सगळं झाल्यावर मग 28 फेब्रुवारीला ही जमीन त्या शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर काही काळानं एका दिवसात फेरफार होतो. त्याच दिवशी या जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी बदलली जाते, हे शेतकरी बिल्डरच्या एका मित्राच्या नावावर ती देतात, त्याच्यावर खरेदी व्यवहार २४ एकराचा साडेतीन कोटींमध्ये होतो. या जमिनीचं बाजारमूल्य १७०० कोटींपेक्षा जास्त आहे. त्यामुळे हे जे घडलं ते कोणाच्या आशीर्वादाशिवाय घडलं का,\" असा सवाल चव्हाण विचारतात. \n\n\"मुख्यमंत्री म्हणतात की ही जमीन 'सिडको'ची नाही तर राज्य सरकारची आहे. अरे पण सरकारनं घोटाळा केला तर सरकार दुसऱ्या कोणाचं आहे का? हे सगळं संगनमतानं झालं आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की राज्याच्या सर्वांत उच्च पदाहून झाल्याशिवाय असले प्रकार होऊच शकत नाहीत,\"चव्हाण पुढे म्हणतात.\n\nचौकशीला तयार \n\nपण अधिवेशनाच्या तोंडावर हे प्रकरण काढून वातावरण तापवणाऱ्या विरोधकांना आव्हान देण्याची भाषाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\n\n\"यासंदर्भात विरोधकांना हवी असेल ती चौकशी करायला राज्य सरकार तयार आहे. राज्य सरकारला यामध्ये काहीही लपवायचं नाही. या प्रकरणात एक बिल्डर भतिजा यांचं नाव सातत्यानं घेतलं जात आहे. जर या प्रकरणावर सभागृहात चर्चा झाली तर मागच्या सरकारमध्ये या भतिजांचे 'चाचे' कोण होते, याची माहितीही दिली जाईल. कुणी, कुठे, काय वाटप केलं याची माहितीही दिली जाईल. विनाकारण यामध्ये अफवा पसरवण्याचं जर काम होणार असेल, तर त्याला अफवेनं नाही तर वस्तुस्थितीनं प्रत्युत्तर दिलं जाईल,\" असं फडणवीस म्हणाले. \n\nशिवाय, शुक्रवारी त्यांनी याप्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देत ही चौकशी पूर्ण होईस्तोवर आरोपांमध्ये नमूद भूखंड व्यवहारांना स्थगिती देण्याची औपचारिक घोषणा केली आहे.\n\nपण हे प्रकरण केवळ आरोप-प्रत्यारोप होऊन संपेल, असं चित्र नाही. सभागृहात काँग्रेस या विषयावर स्थगन प्रस्ताव आणण्याच्या तयारीत आहे आणि जर अपेक्षित चर्चा झाली नाही, मागणीप्रमाणे न्यायालयीन चौकशी जाहीर झाली नाही तर जनहित याचिका दाखल करून उच्च न्यायालयात जाण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. \n\nदुसरीकडे भाजपनंही आरोप करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे...."} {"inputs":"... माझा मोठा मुलगा माझ्याकडे धावत आला आणि म्हणाला 'अम्मी भागो बिल्डिंग गिर रही है, तेव्हा आम्ही पाचव्या मजल्यावरून पळायला लागलो. दोन्ही मुलं माझ्याबरोबर होती. आम्ही खाली आल्यावर अचानक जिन्याचा भाग कोसळला.\n\nफौजिया मुकादम यांचा मुलगा ढिगाऱ्याखाली अडकला होता.\n\n\"माती उडाल्यामुळे काहीच दिसत नव्हतं आम्ही बाहेर पडत होतो. पण माझा मोठा मुलगा 'अम्मी आप कहॉं गयी' म्हणून पुन्हा आत शोधू लागला. मी ओरडत होते 'बाहेर चल' पण माझा आवाज त्याच्यापर्यंत पोहचला नाही. मी आणि माझा लहान मुलगा आम्ही दोघं बाहेर आलो. पण मोठा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"3 जणांचा मृत्यू झाला. 9 जण जखमी झाले. आपल्या माणसांना गमावून उध्वस्त झालेला संसार उभारण्याचा प्रश्न तिथल्या लोकांच्या चेहर्‍यावर ठळकपणे दिसू लागला होता. \n\nइमारतीप्रमाणे तिथल्या राहिवशांच्या मनात आता प्रश्नांचा ढिगारा साठला होता. सगळा संसार उभं करायचं एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यात कोरोनाचं संकट आहेच.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... माझ्या देशवासीयांच्या माझ्यावरील, आमच्या संघावरील आणि फुटबॉलवरील प्रेमावर आहे. या शिदोरीच्या जोरावर अर्जेंटिनासारख्या संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तुम्ही म्हणता तसे भारत दौरा माझ्यासाठी लकी ठरला, तर सोन्याहून पिवळे. प्रशिक्षक म्हणून जिंकलेली वर्ल्ड कप ट्रॉफी घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन,\" असं त्याने उत्तर दिलं.\n\nगोल ऑफ द सेंच्युरी : जेव्हा मॅराडोनाने 7 इंग्लिश खेळाडूंना चकवत गोल केला होता.\n\nएव्हाना माझं धाडस भलतंच वाढलं होतं. त्याचं उत्तर सुरू असतानाही माझा हात वरच होता. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेवळ एक व्यवसाय नाही. मी व्यावसायिक खेळाडू नक्कीच आहे. पण फुटबॉल हे माझं जीवन आहे. माझं संपूर्ण आयुष्य मी फुटबॉलला अर्पण केलं आहे. \n\nऐतिहासिक 'हँड ऑफ गॉड' गोल\n\n\"खेळाडू छोटा असो की मोठा, स्थानिक स्तरावर खेळणारा असो की आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उंचावणारा. प्रत्येक खेळाडूने अशाप्रकारची आत्मियता आणि खेळाप्रती निस्सीम श्रद्धा, भक्ती दाखवली तर नक्कीच माझ्याहीपेक्षा श्रेष्ठ खेळाडू जन्माला येऊ शकेल. मग तो अर्जेंटिनात आहे की युरोपमध्ये की भारतामध्ये हा सवालच उपस्थित होणार नाही!\"\n\nअशा सवालजवाबांनी ही पत्रकार परिषद तब्बल दीड तास सुरू होती. जणू काही एखादा फुटबॉल सामना!\n\nम्हणूनच या पत्रकार परिषदेच्या अनुभवानंतर मी थेट हिमालयात जाण्याची इच्छा व्यक्त करणं काही अतिशयोक्तीचे नव्हतं. \n\nकोलकात्यात फक्त मॅराडोनाचा जयघोष\n\n5 डिसेंबर 2008, दिएगो मॅराडोना कोलकात्यामध्ये दाखल झाला आणि त्यानंतर पुढचे तीन दिवस कोलकाता, म्हणजेच सिटी ऑफ जॉय त्याच्या भेटीच्या या आनंदामध्ये हरखून गेली होती.\n\nया दोन-तीन दिवसांच्या भेटीमध्ये संपूर्ण कोलकाता मॅराडोनामय झालं होतं. सर्वत्र मॅराडोनाची पोस्टर्स, अर्जेंटिनाचे झेंडे-पताका झळकत होत्या. \n\nजिथे जाऊ तिथे मॅराडोना, मॅराडोना असा जयघोष होता. वाहतूक कोंडी आणि अतिउत्साही फुटबॉल प्रेमींना आवर घालताना पोलिसांच्या नाकीनऊ आले. परंतु ते देखील मॅराडोनाप्रेमी असल्याने कोणताही अनुचित प्रकार न घडता सारं सुरळीतपणं पार पडलं.\n\nकोलकात्यामधला दिएगो मॅराडोनांचा पुतळा\n\nअसा काय करिश्मा होता मॅराडोनाचा? का एवढे लोक त्याच्यामागे वेड्यासारखे धावत होते? वास्तविक हजारो मैल दूरवरच्या अर्जेंटिनाचा तो एक फुटबॉल खेळाडू. कोलकातामधलं फुटबॉल प्रेम कितीही मान्य केलं तरीसुद्धा असं काय नातं त्यामध्ये होते?\n\nमॅराडोनाच्या भेटी दरम्यान या सर्व प्रश्नांची आपोआपच उकल होत गेली. \n\nखुद्द मॅराडोनादेखील या अभूतपूर्व प्रेमाने गहिवरला होता. कोलकात्याच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर पहाटेच्या सुमारास त्याचं विमान उतरलं, त्यावेळी सुमारे १५ हजार फुटबॉलप्रेमी त्याच्या स्वागतासाठी उपस्थित होते. \n\nत्यांनी अक्षरशः मिरवणुकीने सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावरच्या हॉटेलपर्यंत साथ दिली.\n\nदुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेनंतर कोलकात्याच्या प्रसिद्ध सॉल्ट लेक स्टेडियमवर मॅराडोनाच्या उपस्थितीत एक प्रदर्शनीय सामना खेळला गेला. तब्बल १ लाख १० हजार फुटबॉलप्रेमींनी..."} {"inputs":"... माहिती घेतली जाईल. \n\nत्याने खरंच व्यावसायीक दुष्मनीतूनच आत्महत्या केली आहे का? याची चौकशी सुरू आहे. \n\nप्रश्न - पण मीडियामध्ये फारच 'कळतंय-समजतंय' अशा बातम्या येत आहेत, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत आहेत. या प्रकरणी अधिकृत माहिती जाहीर करणं गरजेचं आहे, असे तुम्हाला वाटते का?\n\nउत्तर - जोपर्यंत संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत सांगणं योग्य नाही. या सगळ्या गोष्टी गुपित ठेवाव्या लागतात. त्याची चौकशी आपण जाहीर करू शकत नाही. \n\nकुणी काय सांगितलं यावरून संपूर्ण तपासाअंती जो निष्कर्ष काढू तेव्हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"झालं आता सगळं मोकळं, चला आता पुन्हा मुंबई फिरू. तशा प्रकारची परिस्थिती नाही. \n\nआपण सर्व गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत. सर्व गाईडलाईन्स पाळल्या पाहिजेत. तर आपल्याला संक्रमणसुद्धा थांबवता येईल आणि महाराष्ट्राच आर्थिक व्यवहार चालू ठेवता येतील. \n\nप्रश्न - ज्यांच्याकडे 2 किलोमीटर परिघात काही नाही, त्यांनी नेमकं काय कारायचं. एखादी व्यक्ती गोराईला राहत असेल आणि बाजार करण्यासाठी त्यांनी बोरिवली स्टेशनला जावं लागत असेल तर त्यांनी काय करायचं? \n\nउत्तर - 2 किलोमीटरचा अर्थ तुम्ही तसा घेऊ नका, त्यामध्ये आमचा उद्देश असा आहे की जवळचं मार्केट. जे तुमच्या जवळचं मार्केट आहे त्याठिकाणी तुम्ही जाऊ शकता. काय एकदम टेप लावून कुणी 2 किलोमीटर मोजत नाही. जे काही तुमच्या जवळचं मार्केट आहे तिथं जाऊन खरेदी करावी एवढंच आमचं म्हणणं आहे. पण जवळचं मार्केट सोडून तुम्ही कुठे दूर जात असाल तर त्यावर आमचे निर्बंध आहेत. \n\nप्रश्न - पण या 2 किमीच्या नियमाचं परिपत्रकसुद्धा कुठे आलेलं नाही. हा निर्णय घेताना मुंबई पोलीस आयुक्तांनी तुमच्याशी चर्चा केली होती का? \n\nउत्तर - चर्चा झाली होती त्याचा प्रश्नच नाही. चर्चा होऊनच हा निर्णय झालेला आहे. त्यांचा उद्देश त्याच जवळं मार्केट असाच आहे. ठिक आहे सुरुवातीला थोडं कन्फ्युजन झालं एक दिवस. पण आता सर्व सुरळीत झालेलं आहे. त्याबाबत आता कुठेही अडचण नाही. कुठलही गाईडलाईन आपण नवी देतो तेव्हा त्याबाबत सुरुवातीला थोडं कन्फ्युजन राहातं. पण आता ते दूर झालेलं आहे. \n\nप्रश्न - पण हा 2 किमीचा नियम कधीपर्यंत राहणार आहे?\n\nउत्तर - 2 किमी हे (अंतर) तुम्ही पकडू नका, जवळचं मार्केट, नेबरिंग मार्केट हे तुम्ही डोक्यात ठेवा. त्याचा उद्देश तुमच्या जवळं मार्केट हा आहे. \n\nप्रश्न - एकीकडे सामान्यांना 2 किलोमीटरचा नियम आहे आणि काही दिवसांपूर्वी संपूर्ण वाधवान कुटुंब त्यांच्या लवाजम्यासह महाबळेश्वरला गेलं, त्या प्रकरणात लगेचच अमिताभ गुप्तांना यांना निलंबित करण्यात आलं, पण लगेच 15-20 दिवसांत त्यांना रुजू करून घेण्यात आलं. नेमकं खरंच त्यांनीच पत्र दिलं होतं की पत्र देण्यासाठी त्यांच्यावर कुणाचा दबाव होता, आणि जर त्यांनी स्वतःच्या अखत्यारीत पत्र दिलं होतं तर मग त्याची चौकशी पूर्ण झाली आहे का?\n\nउत्तर - अमिताभ गुप्ता यांनी स्वतः कबुल केलं की त्यांनी ओळखीतून हे पत्र दिलं. त्यांनी त्यांची चूक कबूल केली आहे. त्याची आम्ही वरिष्ठ..."} {"inputs":"... माहितीनुसार त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रबाबू नायडू यांचा प्रभाव कमी करण्यासाठी केसीआर आणि वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी यांची मदत मागितली होती. \n\nभाजपसाठी जगन मोहन रेड्डी यांचं समर्थन मिळवणं फारसं कठीण नव्हतं. कारण त्यांचा वायएसआर काँग्रेस पक्ष आंध्र प्रदेशातल्या सत्ता-संघर्षात टीडीपीच्या विरोधात होता. \n\nटीडीपी एनडीएतून बाहेर पडल्यानंतर वायएसआर काँग्रेसने एनडीएला पाठिंबा देणं, स्वाभाविकच होतं. \n\nयामागचं आणखी एक कारण म्हणजे जगन मोहन रेड्डी यांच्याविरोधात सीबीआयचा ससेमिरा सुरू... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीआरएस आणि वायएसआर काँग्रेसच्या माध्यमातून त्यांना रोखण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. \n\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंद्रबाबू नायडू यांनी सुरुवातीला हा अंदाज गांभीर्याने घेतला नाही. मात्र, मतदानाचे दिवस जवळ येताच त्यांनी मंथन सुरू केलं. \n\n'पंतप्रधान पदासाठी नायडू यांची पसंती ममतांना'\n\nविश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार या सर्वांचा परिणाम असा झाला की चंद्रबाबू नायडू यांनी टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस यांच्यातली जागांची संभाव्य दरी दूर करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यात त्यांना बऱ्यापैकी यशही मिळालं.\n\nमात्र, दोन्ही पक्षात अजूनही अंतर आहे आणि वायएसआर काँग्रेस निवडणुकीत चांगली कामगिरी करेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\nनिकाल काहीही लागला तरी चंद्रबाबू नायडू आता कुठल्याही परिस्थितीसाठी तयार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही भेट घेतली होती आणि कदाचित आता पंतप्रधान पदासाठी त्यांची पसंती ममतादीदींना आहे. \n\nपंतप्रधान पदासाठी ममता बॅनर्जींना पसंती देण्यामागे चंद्रबाबू नायडू यांचा तर्क हा आहे की वैचारिक पातळीवर सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांत मोठ्या विरोधक त्याच आहेत. \n\nसद्यपरिस्थितीत ते पंतप्रधान होण्याची शक्यता नगण्यच आहे, असं चंद्रबाबू नायडू यांना वाटतंय. त्यामुळे ते त्यांचे सासरे एन. टी. रामाराव यांच्याप्रमाणे दिल्लीच्या राजकारणात आपल्यासाठी जागा बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nएनटीआर यांनी 1989 साली व्ही. पी. सिंह यांच्या नेतृत्वातलं 'राष्ट्रीय आघाडी' सरकार स्थापन्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष पराभूत होऊनही त्यांची नॅशनल फ्रंट म्हणजेच राष्ट्रीय आघाडीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... मित्रांनी वराहप्रतिमांचे स्वागत केले आहे.\n\nती म्हणते, \"मी अनेक इंडोनियन मुस्लिमांमध्ये राहून मोठी झाली आहे. त्यांना डुकराचा मुद्दा चिंतेत टाकणारा वाटत नाही. हा प्राणी इतर कोणत्याही प्राण्यांपेक्षा हा प्राणी अधिक प्रसन्न दिसतो असं तिला वाटतं.\"\n\n\"जर साप आणि डुकराची तुलना केली तर डुक्कर अधिक प्रेमळ वाटतात, त्यासाठी लोक सजावटीचं सामान खरेदी करून त्यानं घर सजवतात.\"\n\nबेकरीचं काम करणाऱ्या वलेरिया रीटा यांनी नववर्षासाठी खास मिठाया बनवायला सुरूवात केली आहे. \n\nत्यामध्ये डुक्करासारख्या दिसणाऱ्या बिस्किटां... उर्वरित लेख लिहा:","targets":"शाच राजकीय व्याख्यांमुळं दोन वर्षांपूर्वी जकार्ता हादरून गेलं होतं.\n\nजकार्ताचे गव्हर्नर बासुकी अहोक जहाजा पुरनामा यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.\n\nदोन वर्षांपूर्वी इंडोनेशियातील चीनी वंशाचे माजी गव्हर्नर बासुकी अहोक जहाजा पुरनामा यांच्याविरोधात मोठी निदर्शनं झाली होती. \n\nख्रिश्चन धर्माच्या अहोक यांना ईशनिंदेच्या आरोपात दोषी ठरवण्यात आलं. त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि या खटल्याला इंडोनेशियाच्या धार्मिक सहिष्णुतेची परीक्षा मानलं जातं.\n\nजु-लान बीबीसीला म्हणाले, \"अहोक प्रकरणावर इंडोनेशियात झालेल्या गव्हर्नर निवडणुकांचा परिणाम होता. तेव्हापासून अशाप्रकारे भावना भडकावल्या जात आहेत. \n\nसध्य़ा घडत असलेल्या घटनांची अत्यल्प माहिती असल्यामुळेच असहिष्णुतेची समस्या अजूनही जिवंत आहे. आपल्याला जितकं कमी समजतं, आपण तितकेच जास्त असहनशील असतो.\"\n\nलुनार न्यू ईयर साजरं करण्याला संस्कृतीपेक्षा धार्मिक महत्व जास्त आहे असं इंडोनेशियाच्या मुस्लिमांना वाटतं.\n\nअर्थात इंडोनेशियाच्या एका नेत्यांनी चीनी समुदायाच्या बाजूने मत व्यक्त केले आहे. \n\nवेगवेगळया सांस्कृतिक वारशांच्या, धर्म आणि परंपरांना मानणाऱ्या लोकांना इंडोनेशियाचे धार्मिक व्यवहार मंत्री लुकमान हाकिम सैफुद्दिन पाठिंबा देतात.\n\nया मुद्द्यांचा सन्मान झाला पाहिजे असं सैफुद्दिन यांचं मत आहे.\n\nते म्हणाले, \"या सणांबद्दल असणारी मतं बाजूला ठेवून त्या परंपरांचा सन्मान करण्याचं आवाहन मी करतो.\"\n\n(बीबीसीचे सिंगापूरमधील वार्ताहर हेदर चेन, इंडोनेशियातील वार्ताहर क्रिस्टिन फ्रॅंसिका आणि जकार्तामधून आयोमी अमीनदोनी यांनी पाठविलेला रिपोर्ट)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... मीठ आणि पाच रुपये किलो साखर देण्याचं आश्वासन दिलं आहे. \n\nभाजपने सत्तेत आल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करणार, शिक्षकांना पगारवाढ देणार, रोजगार हमी योजनते 100 दिवसांऐवजी किमान 200 दिवस रोजगार देणार, अशी मोठी आश्वासनं दिली आहेत. \n\nबंगालमध्ये राजकारण तापलं आहे.\n\nप. बंगालमध्ये चहाचे मळे मोठ्या प्रमाणावर आहेत. या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी किमान मजुरी 350 रुपये करण्याचं आश्वासनही दिलं आहे. सध्या त्यांना 176 रुपये रोज एवढी मजुरी मिळते. \n\nतृणमूल काँग्रेसने अल्प उत्पन्न गटासाठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर्यंतचा आरोग्य विमा काढण्याचं आणि आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचा निधी स्थापन करण्याचं आश्वासन दिलं आहे. \n\nसर्वांसाठी घर, हे उद्दिष्टं ठेवत ममता बॅनर्जी यांनी 'बांग्लार बाडी' योजनेअंतर्गत कमी किमतीत पाच लाख घरं बांधण्याचं आणि 'बांग्ला आवास' योजनेअंतर्गत 25 लाख पक्की घरं बांधण्याचं आश्वासन दिलं आहे. या सर्व घरांमध्ये वीज आणि पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. \n\nआश्वासनपूर्तीसाठी पैसे कुठून येणार?\n\nदुसरीकडे भाजपने एक पाऊल पुढे टाकत सर्व गरजू कुटुंबांना स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह पक्की घरं आणि 200 युनिटपर्यंत मोफत वीज देण्याचं आश्वासन दिलं आहे. \n\nयासोबतच प्रत्येक घरात 24 तास पाणी पुरवठ्यासाठी 10 हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचं सांगितलं आहे. \n\nभाजप आपल्या जाहीरनाम्यातील आश्वासनं पूर्ण करण्यासाठी पैसे कुठून आणणार, असा सवाल राजकीय निरीक्षक विचारत आहेत. मात्र, जाहीरनामा प्रसिद्ध करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते, \"मी बनिया आहे. त्यामुळे पैसे कुठून येणार, याचा विचार मी आधीच करून ठेवला आहे.\"\n\nमात्र, राजकीय विश्लेषक प्राध्यापक समीरन पाल म्हणतात, \"ही आश्वासनं लागू करण्यासाठी राज्यावर जे मोठं केंद्रीय कर्ज आहे ते माफ करावं लागेल. तृणमूल काँग्रेसने याआधीही केंद्राने किमान व्याज माफ करावं, अशी मागणी वारंवार केली आहे. मात्र, केंद्राने या मागणीकडे कधीच लक्ष दिलं नाही.\"\n\nप्रदेश भाजप प्रवक्ते शमीक भट्टाचार्य म्हणतात, \"राज्य सरकार महसूल वाढवूनच विकास प्रकल्प राबवेल.\" प्रदेश भाजप अध्यक्ष दिलीप घोष म्हणतात, \"आम्ही बराच विचारविनिमय आणि निधीची तरतूद करूनच जाहीरनाम्यात या मुद्द्यांचा समावेश केला आहे. सत्तेत आल्यानंतर याची शब्दशः अंमलबजावणी करण्यात येईल.\"\n\nकॉपी केल्याचा आरोप\n\nदुसरीकडे तृणमूल काँग्रेसने भाजपवर जाहीरनामा कॉपी केल्याचा आरोप केला आहे. \n\nतृणमूल काँग्रेसचे खासदार आणि प्रवक्ते सौगत राय म्हणतात, \"भाजपने जाहीरनामा तयार करताना तृणमूल काँग्रेसची कॉपी केलीय. भाजपच्या आश्वासनांची काय किंमत आहे? त्यांनी प्रत्येक नागरिकाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं? वर्षाला 2 लाख रोजगार निर्माण करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्याचं काय झालं?\"\n\n\"भाजपने महिला सशक्तीकरणाचीही खोटी आश्वासनं दिली. भाजपशासित राज्यांमध्ये महिलांवर होणाऱ्या..."} {"inputs":"... मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. वर्ल्डकपच्या दृष्टीने मलिंगा श्रीलंकेसाठी महत्त्वाचा आहे. वर्ल्डकपसाठी तयारी म्हणून मलिंगाने श्रीलंकेतील स्थानिक स्पर्धेत खेळावं अशी श्रीलंकेच्या बोर्डाची इच्छा होती. सुरुवातीला मलिंगा मुंबई इंडियन्ससाठी हंगामातील बहुतांश सामने खेळू शकणार नाही असं स्पष्ट झालं. श्रीलंकेच्या बोर्डाने आपली भूमिका बदलली. मलिंगाला मायदेशातील स्पर्धेत काही सामने खेळण्याचं सुचवण्यात आलं. 4 एप्रिल रोजी मलिंगा मुंबई इंडियन्सच्या चेन्नईविरुद्धच्या मॅचमध्ये खेळला. मॅच आणि अन्य मीडिया कमिटमे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंदरम्यान रंगणारी गोलंदाजी चर्चेचा विषय असते. \n\nयंदाच्या आयपीएलच्या निमित्ताने हे वैर ब्रोमान्समध्ये परावर्तित झाल्याचं पाहायला मिळालं. लिलावात सनरायझर्स हैदराबाद संघाने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला संघात घेतलं. बेअरस्टोची आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ. \n\nहैदराबाद संघाने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या धडाकेबाज सलामीवीरांना एकत्र उतरवलं. वर्ल्डकपसाठी रवाना होण्यापूर्वी या दोघांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. या दोघांनी तीन शतकी भागीदाऱ्या साकारल्या. बेंगळुरूविरुद्धच्या मॅचमध्ये तर या दोघांनीही शतक झळकावलं. शतकानंतर दोघांनीही एकमेकांना आलिंगन दिलं. कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांना जादूची झप्पी देतानाचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. \n\n8.संतापलेला धोनी \n\nटीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कुल म्हणून ओळखला जातो. दडपणाच्या परिस्थितीतही डोक्यावर बर्फ ठेवल्याप्रमाणे वागणारा धोनी अनेकांसाठी रोलमॉडेल आहे. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये चाहत्यांना संतापलेला धोनी पाहायला मिळाला. 12 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या लढतीत सामना रंगतदार स्थितीत पोहोचला होता. बेन स्टोक्स शेवटची ओव्हर टाकत होता. चौथा चेंडू टाकल्यावर अंपायर उल्हास गंधे यांनी नोबॉलची खूण केली. \n\nमात्र स्क्वेअर लेग अंपायर ब्रूस ऑक्सनफोर्डशी चर्चा केल्यानंतर त्यांनी हा निर्णय बदलला. हा निर्णय बदलल्याने चेन्नईसाठी विजयाचं समीकरण आणखी अवघड झालं. अंपायर्सनी निर्णय बदलताच संतापलेला धोनी मैदानात आला. धोनीचं हे रुप क्रिकेटविश्वाला नवीन होतं. धोनीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. \n\n9.पाच वर्षांनंतर पहिल्यांदा मिळाली खेळायची संधी \n\nसिद्धेश लाडला मुंबई इंडियन्स संघाने २०१४मध्ये आपल्या संघात समाविष्ट केलं. मात्र एकापेक्षा एक गुणवान खेळाडूंचा भरणा असल्याने सिद्धेशला संधी मिळत नव्हती. यंदा अखेर सिद्धेशला अंतिम अकरामध्ये खेळण्याची संधी मिळाली. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या पायाला दुखापत झाल्याने पंजाबविरुद्धच्या मॅचमध्ये तो खेळू शकला नाही आणि सिद्धेशचं पदार्पण पक्कं झालं. योगायोग म्हणजे सिद्धेशचे वडील दिनेश लाड हे रोहित शर्माचे बालपणीचे प्रशिक्षक. लाडक्या शिष्याला दुखापतीमुळे खेळायला मिळत नसल्याचं दु:ख मुलाच्या बहुप्रतीक्षित पदार्पणाने कमी झालं असावं. \n\n10.डू प्लेसिस-व्हिलऑन नातेवाईक \n\nदक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फॅफ डू प्लेसिस..."} {"inputs":"... मुलं होतात.\"\n\nमी फोनवरून दुसऱ्या नर्सला टॅबलेट आणायला सांगितली.\n\nत्या वहिनीने गोळी घेतल्यावर तिला घेऊन आलेली नर्स पुढे सांगू लागली, \"तिचे पिरेड्स नेहमीच उशिरा येतात मॅडम.\"\n\n\"किती उशिरा?\"\n\nती मुलगी म्हणाले, \"पाच किंवा सहा दिवस.\"\n\n\"पिरेड्स उशिरा आले तरी ती आई होऊ शकेल का, मॅडम? माझं असं नाहीय. माझे पिरेड्स अगदी ठरलेल्या दिवशी येतात. कॅलेंडर बघायचीही गरज नाही. एका दिवसाचाही फरक पडत नाही.\"\n\n\"काही स्त्रियांची सायकल 35 दिवसांची असते. प्रत्येकीला ठरलेल्या दिवशीच पाळी येईल, असं गरजेचं नाही. हे अनैसर्गि... उर्वरित लेख लिहा:","targets":"येईल. मी एका बाळाला जन्म दिला तर…\"\n\nबोलता बोलता ती मधेच थांबली. \n\nतिचं बोलणं खूप यांत्रिक वाटत होतं. एकदा सांबाराला उकळी आली की मग कुकरमध्ये भात लावेन, असं बोलल्यासारखं वाटत होतं. \n\nती पुढे सांगत होती, \"त्यांचे ऑफिसमधले सहकारी 'गुड न्यूज' आहे का, अशी सारखी चौकशी करत असतात. माझ्या नणंद लग्नानंतर तीन महिन्यातच प्रेग्ननंट झाल्या. माझ्या सासूबाईंनाही वर्षभरात मूल झालं. त्यामुळे मलाच का अजून दिवस गेले नाही, याची घरात सगळ्यांना काळजी वाटते.\"\n\nमी तिला तिच्या मासिक पाळीबद्दल विचारलं.\n\n\"सुरुवातीला मासिक पाळी अगदी नियमित यायची. पण लग्न झाल्यापासून 5 दिवस उशिरा येतेय. पिरेड्सला दोन दिवसही उशीर झाला की ते मला युरीन टेस्ट करायला सांगतात. ती निगेटिव्ह आली की….\"\n\nबोलता बोलता ती मधेच थांबली आणि काहीवेळाने म्हणाली, \"महिना भरत आला की मला खूप भीती वाटायला लागते. पिरेड्स येतील, या विचारानेच भीती वाटते. झोपही येत नाही.\"\n\nबोलताना तिचे डोळे लाल झाले होते. \n\n\"पाळी आली की त्यांना खूप वाईट वाटतं. ते दहा दिवस माझ्याशी बोलतच नाहीत. मॅडम, मला दिवस जातील, असं काहीतरी करा.\"\n\nती इतक्या हळू आवाजात बोलत होती की तिचं बोलणं फक्त मला ऐकू येत होतं. \n\nतेवढ्यात माझं लक्ष गेलं की तपासणीसाठी साधारण जेवढा वेळ लागतो तेवढा वेळ झाल्यानंतर कुणीतरी दार ठोठावत होतं. कोण असेल, याचा अंदाज मला आलाच. \n\nबाहेर वर्धनीची नणंद होती. ती विचारत होती, \"झालं का? टेस्ट?\"\n\n\"मॅडम, काय अडचण आहे? तिला दिवस का जात नाहीत?\"\n\n\"तिला PCOD आहे का?\"\n\nतिच्या बोलण्यावरून असं वाटत होतं जणू PCOD नसेल तर वर्धनीला दिवस जाण्यासाठी कितीही पैसे खर्च करण्याची त्यांची तयारी होती. \n\n\"त्यांच्या लग्नाला किती दिवस झालेत?\", मी विचारलं. दोघीही गप्प होत्या.\n\n\"फक्त 10 महिने. लग्नाला दिड वर्ष होईपर्यंत आम्ही कुठलीच टेस्ट करत नाही. जर जोडपं एकत्र राहत असेल आणि कुठल्याही गर्भनिरोधाचा वापर करत नसेल तर 83% जोडप्यांमध्ये पहिल्या वर्षात प्रेगन्सी राहते. तर 92% जोडप्यांमध्ये मुलीला दुसऱ्या वर्षात दिवस जातात. त्यामुळे काळजी करायची गरज नाही.\"\n\n\"पण, राजेश, आमचा चुलत भाऊ. तो मुंबईत राहतो. माझ्या भावाचं आणि त्याचं जवळपास एकाचवेळी लग्न झालं. त्याच्या बायकोला सहा महिने झालेत.\"\n\n\"कुणालातरी मागे टाकण्यासाठी ही काही धावण्याची स्पर्धा नाही. कुणाशीही तुलना करायची गरज नाही.\"\n\n\"पण मॅडम, तिला PCOD आहे आणि आम्हाला याची..."} {"inputs":"... मुलाखतीत वारसा हक्कावरून इतर कुटुंबांमध्ये झालेल्या वादाच्या संदर्भानं त्यांनी असंही म्हटलं होतं, की \"बाकीच्यांमध्ये जे झालं ते पवारांमध्ये होणार नाही, हा या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो.\"\n\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कायमच 'ताईंचा' गट आणि 'दादांचा' गट, अशी चर्चा होत राहिली आहे. अजित पवारांचं प्रस्थ जरी राज्याच्या राजकारणात मोठं असलं तरी राष्ट्र्रवादीचे राज्यातले काही आमदार, नगरसेवक हे 'ताईंच्या जवळचे' म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा नेहमी होत राहिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता राष्ट्रवादीमधला 'अजित की सुप्रिया?' हा प्रश्न निकालात निघाला आहे. \"या पक्षांतर्गत संघर्षाला आता पूर्णविराम मिळाला आहे. सुप्रियांचा मार्ग मोकळा झाला आहे.\n\n\"दुसरीकडे रोहित पवार यांचं नाव पुढे येतं आहे. पण माझ्या मते त्यांना थोडा वेळ द्यावा लागेल. विधिमंडळाचं कामकाज, पक्षाचं काम याचा त्यांना अनुभव घ्यावा लागेल,\" चोरमारे पुढे सांगतात. \n\nसध्याची जी राजकीय स्थिती आहे, त्यात वारसाहक्काचा प्रश्न येणार नाही असंही चोरमारेंना वाटतं. \"हा प्रश्न लगेच येणार नाही. सध्या सगळी सूत्रं शरद पवारांच्या हातात आहेत आणि जयंत पाटील हेच गटनेते, प्रदेशाध्यक्ष म्हणून महत्त्वाची भूमिका वठवतील. सुप्रिया सुळे आता जरी उपस्थित असल्या तरीही तूर्तास त्या दिल्लीतच लक्ष केंद्रित करतील. जर 'महाविकास'आघाडीच्या सरकारची शक्यता निर्माण झाली आणि मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचं ठरलं तर मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव येऊ शकतं,\" असं चोरमारे यांनी म्हटलं. \n\nज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे अनेक वर्षं शरद पवारांचं राजकारण जवळून पाहत आहेत. त्यांच्या मते आता सुप्रिया की अजित पवार हा प्रश्न उरलेला नसला तरीही वारसदार हा लोकांनीच ठरवायचा असतो. \n\n\"पवारांनीही आपलं हे मत बोलून दाखवलं आहे. कुणाचं नाव पुढे केलं तरी लोक त्यांना स्वीकारतील का, हाही एक प्रश्न असतोच. त्यामुळे लोकांना काय अपील होतं हेही पहावं लागेल. कुटुंब आणि पक्षासोबतच राजकीय वारसदारी, हा एक प्रश्न असतो. ती राजकीय कार्यानं मिळते. राहुल गांधींना सोनियांनी उत्तराधिकारी म्हणून निवडलं. काय झालं हे आपण पाहतो. राज हे बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार आहेत, असं सगळ्यांना वाटायचं. पण उद्धव यांना जरी वारसाहक्कानं शिवसेना मिळाली तरीही त्यांचं कर्तृत्व त्यांना सिद्ध करावं लागलं. त्यामुळं राजकीय वारशासाठी कुणालाही कर्तृत्व दाखवावं लागेल,\" प्रताप आसबे म्हणतात. \n\nसुप्रिया सुळे यांनी रविवारी हा फोटो शेअर केला होता\n\nजेव्हापासून नव्या राजकीय समीकरणांसाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत, तेव्हापासून सुप्रिया सुळे त्यात सहभागी आहेत. दिल्लीतल्या बैठकांमध्ये त्या होत्या. अजित पवारांचं बंड झाल्यानंतर दिवसभर ज्या घडामोडी मुंबईत झाल्या, पत्रकार परिषद झाली, त्यात त्या सतत शरद पवारांसोबत होत्या. अजित पवारांना परत येण्याचं भावनिक आवाहन करण्यापासून ते त्यांचं व्हॉट्सअॅप स्टेटस सतत चर्चेत राहिलं.\n\nदुसरीकडे अजित पवारही ट्विटरवरून 'आपण अद्याप..."} {"inputs":"... मुलीला, म्हणजे जिने सर्वात जास्त गुण मिळवले होते आणि दीक्षांत समारंभात जी भाषण देणार होती, तिला मी डेटवर घेऊन गेलो होतो. मी 'होमकमिंग किंग' होतो, माझा गृहपाठ बाकीचे लोक, मुख्यतः मुलीच करायच्या.\n\nमला माझं नाव आणि काही लक्षात राहतील असे शब्द लिहिता यायचे, पण मला संपूर्ण वाक्य लिहिता यायचं नाही. मी उच्च माध्यमिक शाळेत होतो पण मला दुसरी-तिसरीतल्या मुलाइतकंच वाचता यायचं. मला वाचता येत नाही हे मी कधीच कुणालाही सांगितलं नाही.\n\nपरीक्षेत मी दुसऱ्याच्या उत्तरपत्रिकेत डोकवायचो किंवा माझी उत्तरपत्रिका मी क... उर्वरित लेख लिहा:","targets":"वळा झालो होतो. मला काहीही करून परीक्षेत उत्तीर्ण व्हायचं होतं. मी मोठ्याच अडचणीत आलो असतो.\n\nआणखी एक परीक्षा होती ज्यात मी कसा उत्तीर्ण होणार हे मला कळत नव्हतं.\n\nएका मध्यरात्री मी आमच्या प्राध्यापकांच्या कार्यालयापाशी गेलो, ते नव्हते. एका सुरीने मी दार उघडलं आणि चोरासारखा आत शिरलो. मी आता हद्द पार केली होती. आता मी फक्त फसवणूक करणारा विद्यार्थी राहिलो नव्हतो, गुन्हेगार झालो होतो.\n\nमी आत शिरलो आणि प्रश्नपत्रिका शोधू लागलो. प्रश्नपत्रिका त्याच कार्यालयात असायला हवी होती पण मला ती सापडत नव्हती. तिथे एक फाईलचं कपाट होतं- ती त्याच कपाटात असणार होती.\n\nमी सलग दोन-तीन रात्री हेच केलं- प्रश्नपत्रिका शोधण्याचं, पण मला काही ती सापडली नाही. एका रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मी माझ्या तीन मित्रांना घेऊन त्या कार्यालयात गेलो. आम्ही चार खणांचं ते फाईलचं कपाट उचलून एका गाडीत ठेवलं आणि महाविद्यालयाच्या आवारातून पसार झालो.\n\nतिथं एका कुलूप तोडणाऱ्या माणसाची व्यवस्था मी केली होती. मी माझा सूट आणि टाय घातला. लॉस अँजलीसला निघालेल्या एका व्यापाऱ्याचं मी सोंग घेतलं होतं आणि त्या कुलूप तोडणाऱ्याला असं भासवलं होतं की ते कुलूप तोडून तो माझी नोकरी वाचवतो आहे.\n\nत्यानं ते कपाट उघडलं, मला एक किल्ली दिली, त्यात असेल्या प्रश्नपत्रिकेच्या 40 प्रती पाहून माझा जीव भांड्यात पडला- कपाटाच्या वरच्या खणात बहुपर्यायी प्रश्नपत्रिका सापडली. मी त्यातली एक प्रत माझ्या बरोबर माझ्या खोलीत आणली जिथे एका 'चतुर' वर्गमित्राने त्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं असणारी एक 'चीट शीट' तयार केली.\n\nआम्ही ते कपाट पुन्हा त्याच्या जागी नेलं आणि पहाटे सुमारे 5 वाजता माझ्या खोलीकडे जाता जाता विचार करत होतो 'एक अशक्यप्राय मोहीम फत्ते झाली!'- माझ्या चातुर्याबद्दल मला आनंद वाटत होता.\n\nपण नंतर मी पायऱ्या चढून वर आलो आणि बिछान्यात पडलो तोच एखाद्या लहान बाळासारखं रडू लागलो.\n\nमी कुणाची मदत का मागितली नाही? कारण मला वाचायला शिकवणारं कुणी असेल यावर माझा विश्वासच नव्हता. हे माझं, मी जपलेलं गुपित होतं.\n\nमाझ्या शिक्षकांनी आणि पालकांनी मला सांगितलं होतं की पदवी मिळालेल्यांना चांगल्या नोकऱ्या मिळतात, त्यांचं राहणीमान चांगलं होतं आणि म्हणूनच माझा यावर पूर्ण भरवसा होता. पदवीचा तो एक कागद मिळवायचा एवढाच माझ्या प्रेरणेचा स्रोत होता. नकळत किंवा प्रार्थनेने किंवा चमत्काराने तरी मला वाचता..."} {"inputs":"... मेकॅनिक्स आणि सापेक्षतावाद एकाच सिद्धांतामध्ये कसा मांडता येईल या दिशेनं त्यांनी विचार सुरू केला. \n\nविज्ञानातील दोन वेगवेगळे सिद्धांत एकत्र करणं हे महाकठिण काम होतं. पण त्यांनी ते नेटानं सुरू ठेवलं होतं. \n\nअनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी सांगितलं की, कृष्णविवरं चमकू शकतात. या सिद्धांताला हॉकिंग रेडिएशन म्हटलं जातं. \n\nआयझॅक न्यूटनचे वारसदार \n\nवयाच्या 35 व्या वर्षी हॉकिंग केंब्रिज विद्यापीठात लुकाशियन प्रोफेसर बनले. हे पद अत्यंत प्रतिष्ठेचं समजलं जातं.\n\nन्यूटन देखील लुकाशियन प्रोफेसर होते. एव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉकिंग्स युनिव्हर्समुळे ते आणखी लोकप्रिय झाले. सामान्य वाचकांसाठी त्यांनी खूप पुस्तकं लिहिली. \n\nहॉकिंग यांच्या आयुष्यावर थेअरी ऑफ एव्हरीथिंग हा चित्रपट 2014मध्ये येऊन गेला.\n\nनिवृत्तीनंतरही सुरु होतं कार्य \n\n2009 मध्ये स्टीफन हॉकिंग यांना लुकाशियस प्रोफेसरच्या पदावरुन निवृत्त व्हावं लागलं. त्यावेळी ते 67 वर्षांचे होते.\n\nपण यापुढे देखील आपण काम करत राहू असं ते म्हणाले. केंब्रिजमध्येच ते दुसऱ्या पदावर रुजू झाले. संशोधन आणि अध्यापनाचं कार्य ते शेवटपर्यंत करत होते. \n\nहॉकिंग यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर आपलं काम सुरूचं ठेवलं होतं. आपल्या 'द ग्रॅंड डिजाइन' या पुस्तकात त्यांनी म्हटलंय, \"फक्त एकच विश्व नसून अशी अनेक विश्व असू शकतात. त्यामुळे या विश्वाचं गूढ उकलण्यासाठी केवळ एकच 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' लागू होईल असं म्हणता येणार नाही.\" \n\nThis video has been removed for rights reasons\n\nम्हणजे गेली तीन दशकं त्यांनी थेअरी ऑफ एव्हरीथिंगवर काम केलं, पण आयुष्याच्या उत्तरार्धात ते म्हणाले, अशी एकच थेअरी सापडणं हे कठीण काम आहे. \n\n2014 मध्ये त्यांच्या जीवनावर आधारित 'थेअरी ऑफ एव्हरीथिंग' हा चित्रपट आला. त्यांची पहिली पत्नी जेन यांनी स्टीफन हॉकिंग यांच्यावर पुस्तक लिहिलं होतं, त्यावर या चित्रपटाची पटकथा आधारित होती.\n\nनुकताच केंब्रिज विद्यापीठानं त्यांचा शोधनिबंध विद्यापीठाच्या वेबसाइटवर सर्वांसाठी खुला केला. हा शोधनिबंध तब्बल 20 लाख जणांनी पाहिला. यावरूनच त्यांच्या लोकप्रियतेची आपल्याला कल्पना येऊ शकते.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\nस्टीफन हॉकिंग"} {"inputs":"... मेलामला वाटत होतं. म्हणूनच तो कोळसा खाणीत काम करायला गेला. त्याची पुन्हा भेट होईल की नाही, माहिती नाही.\"\n\nनौदलाची मदत\n\nदुर्घटनेनंतर सुरुवातीला NDRFने पाण्याने भरलेल्या या कोळसा खाणीत कामगारांना शोधण्यासाठी मोहीम राबवली. मात्र गंभीर नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याचा अनुभव असलेल्या या जवानांना 15 दिवसात एकाही कामगाराचा शोध घेता आला नाही. \n\nत्यामुळे NDRFने इतके दिवस इतर बचाव संस्थांची मदत का घेतली नाही, हाही मोठा प्रश्नच आहे. \n\nयानंतर शनिवारी विशाखापट्टणमहून अत्यंत क्लिष्ट बचाव कार्याचा अनुभव असणाऱ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तळी माहिती होती तर हाई पॉवर पंप सुरुवातीलाच लावायला हवे होते.\"\n\n\"इथे सुरुवातीला बचाव मोहिमेसाठी आवश्यक असलेलं साहित्यच उपलब्ध करण्यात आले नाही. त्यांच्याजवळ हे कार्य तडीस नेईल, असा एकही अनुभवी व्यक्ती नव्हता.\"\n\n\"हा भाग इतका दुर्गम आहे. इथे वीज नाही. रस्ते नाही. अशा परिस्थितीत बचाव कार्य सुरू करण्यातच खूप उशीर झाला आहे.\"\n\nजोखमीचे काम\n\nथायलंडच्या गुहेत अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्याच्या मोहिमेपेक्षा हे बचाव कार्य किती अवघड आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना गिल म्हणतात, \"थायलंडमध्ये एकच अडचण होती. ती म्हणजे मुलांचा शोध कसा लावायचा? मात्र इथल्या खाणीत अरुंद गुहा आहेत.\"\n\n\"त्याही पाण्याने भरलेल्या. डायवर कितीही अनुभवी असला तरी समुद्रात बुडी मारणे आणि इथे या अरुंद खाणींमध्ये आत जाणे, हे खूप जोखमीचं काम आहे.\"\n\n\"डायवर डायविंग सूटसोबतच पाठीवर ऑक्सिजन सिलेंडर आणि इतरही उपकरणं घेऊन पाण्याखाली जातात.\"\n\n\"या रॅट होल्समध्ये एवढे सामान घेऊन जाणे आणि तिथे कामगारांचा शोध घेणे सोपे नाही. अशा मोहिमांमध्ये अनेकदा प्राणही गमवावे लागतात.\"\n\n\"या कोळसा खाणींमध्ये पहिलं काम पाणी बाहेर काढणे, हेच आहे. त्यानंतरच पुढील बचाव कार्य करता येईल.\"\n\nफायर सर्विसचे पंप\n\nसध्या कोळसा खाणीतून पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. \n\nकोळसा खाणीत सुरू असलेल्या या बचाव कार्यासाठी मेघालय सरकारने नियुक्त केलेले प्रवक्ते आर सुसंगी यांनी बुधवारपर्यंतची माहिती देताना सांगितले, \"फायर सर्विसचे पंप पाणी बाहेर काढण्यासाठी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 पर्यंत सुरू होते. यात जवळपास 1 लाख 20 हजार लीटर पाणी काढण्यात आले.\"\n\n\"यादरम्यान कोल इंडियाचे 100 हॉर्स पॉवरचे सबमर्सिबल पंप लावण्याची तयारीही सुरू आहे. ते एका मिनिटात 500 गॅलन पाणी बाहेर काढतात.\"\n\nखाणीतील किती पाणी कमी झालं, हे सांगताना सुसंगी म्हणतात बुधवारी 6 इंच पाणी कमी झालं. \n\nया संदर्भात ईस्ट जयंतिया हिल्स जिल्ह्याचे उपायुक्त एफएम डोफ्त मीडियाला कुठलीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाहीत. मीडियाला प्रतिक्रिया देणे, म्हणजे वेळेचा अपव्यय असल्याचं ते मानतात. \n\nत्यांचं म्हणणं आहे, यावेळी बचाव मोहीम कुठल्याही निष्कर्षापर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे बोलून काहीच उपयोग नाही. \n\nमात्र राष्ट्रीय हरीत लवादाने बंदी घालूनही त्यांच्या जिल्ह्यात बेकायदेशीरपणे कोळसा खाणी कशा सुरू आहेत, या प्रश्नाचं उत्तर द्यायलाही ते तयार नाहीत.\n\nकोल..."} {"inputs":"... म्हणतात, \"डेटा सेंटरमध्ये खूप गरम होत होतं. गुगलनं आम्हाला एक पाण्याची बाटली दिली, पण त्याचं टोपण माझ्याकडून तुटलं.\"\n\nअसंच शेनॉन यांच्या सहकाऱ्यासोबत झालं आहे. ती एक पर्मनंट कर्मचारी होती. शेनॉन यांच्या मते, \"तिला नवी बाटली देण्यात आली पण मला नाकारण्यात आली. त्यानंतर एक वेळ अशी आली की माझा संयम संपला आणि मी घरी आल्यानंतर फेसबुकवर एक पोस्ट लिहिली.\"\n\nत्या सांगतात, \"पुढच्या दिवशी मी कामावर गेले तेव्हा मला कॉन्फरन्स रूममध्ये बोलावण्यात आलं. तिथं मॅनेजरसहित इतर सगळे जण उपस्थित होते. त्यांनी मला म्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यन बनवण्यासाठी मतदान केलं. कर्मचाऱ्यांनी संघटना बनवू नये, असं कंपनीला वाटतं. \n\nया मतदानाचा निकाल लवकरच येईल. आता हे म्हणजे मोठमोठ्या कंपन्या आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांमधील लढाया आहेत. हे असे कर्मचारी आहेत ज्यांना कंपन्या महत्त्व देत नाहीत. \n\nशेनॉन सांगतात, \"मला वाटतं सगळ्यात मोठी गोष्ट जी लोकांनी शिकायला पाहिजे ती म्हणजे गुगलच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मोठा पगार मिळायला पाहिजे. तसंच गुगलमध्ये सगळ्यात खालच्या स्तरावर काम करणाऱ्या लोकांकडेही खूप ताकद आहे, ही गोष्टसुद्धा ते शिकू शकतात. इतकी ताकद ज्याचा अंदाजही कंपनीला लावता येत नाही.\" \n\nगुगलनं काय म्हटलं?\n\nअसं असलं तरी गुगलनं याप्रकरणी आपण काही चूक केली, असं स्वीकार केलेलं नाहीये. तसंच कंपनी कंत्राटी कर्मचाऱ्यांची सहभागीदार (सह-नियोक्ता) आहे, हेसुद्धा कंपनीनं मान्य केलं नाही. बीबीसीनं शेनॉनचं प्रकरण गुगलसमोर मांडलं, तेव्हा कंपनीनं म्हटलं की, याप्रकरणी अधिक काही बोलण्यासारखं आमच्याकडे नाहीये.\n\nएडेक्कोशी संपर्क साधला असता त्यांनी काही उत्तर दिलं नाही.\n\nशेनॉन आता पुन्हा गुगलच्या डेटासेंटरमध्ये काम करू इच्छित आहे, तसंच इतिहासात पीएचडीही करायची आहे.\n\nएवढ्या मोठ्या कंपनीविरोधातील युद्ध जिंकून त्यांनी इतिहासाच्या पुस्तकांमधील आपली जागा निश्चित केली आहे. एका मोठ्या कंपनीविरोधातील कर्मचाऱ्याचा हा एक दुर्मिळ असा विजय आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... म्हणतात, \"तेलाला मागणी नाही आणि ती शून्याच्याही खाली आहे अशी गोष्ट पूर्वी कधी घडलेली नाही. महागाई दर, शेअर बाजारातील निर्देशांक यांच्याप्रमाणेच तेलाच्या किंमती आणि मागणी-पुरवठ्याचं गणित हे ही जागतिक अर्थव्यवस्थेचं एक निर्देशक आहेत. त्यामुळे कालच्या घटनेनं काही काळासाठी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली हे खरंच आहे.\"\n\n\"पुढे आणखी काय पहावं लागणार ही भीती तज्ज्ञांच्या आणि लोकांच्या मनात आहे. पण तेलाचे व्यवहार फ्युचर मार्केटमध्ये म्हणजे आगाऊ तारखेला होतात. शून्य दर घसरला तो मे महिन्याच्या सौद्यांमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंपर्यंत पोहोचवणं शक्य होणार नाही,\" असं वखरे यांनी सांगितलं. \n\n\"तेलाचा दर कमी झाला आहे म्हणून देशात तेलाचा साठा करून ठेवण्याची क्षमता कमीच आहे. कारण या क्षणी पैसा तेल खरेदीला वापरला तर लोकांना काय देणार हा ही सरकारसमोरचा प्रश्न आहे. त्यामुळे सरकारही आर्थिक कोंडीत आहे,' असं म्हणत आशुतोष वखरे यांनी आपला मुद्दा पूर्ण केला.\n\nपैशाची गोष्ट - पेट्रोलच्या किमती ठरतात कशा?\n\nअनिकेत बावठाणकर यांनीही एक पूरक मुद्दा मांडला. ते म्हणतात, \"तेलाच्या किंमती कमी झाल्या असतील तर देशाची सतत वाढणारी वित्तीय तूट कमी करण्याची ही संधी आहे. शिवाय भारतात विकत घेतलेलं तेल साठवून ठेवण्याची क्षमताही त्यामानाने कमी म्हणजे 6 मिलियन मेट्रिक टन इतकी आहे. ती 12 मिलियन मेट्रिक टन इतकी वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. पण तोपर्यंत 2022 साल उजाडेल. त्यामुळे अगदी नजीकच्या वर्षभराच्या काळात केंद्र सरकार तेलाच्या पडलेल्या किंमतीचा फायदा करून घेईल असं वाटत नाही.\"\n\nशिवाय भारताला तेल देशात आणण्यासाठी एशियन प्रिमिअम टॅक्सही द्यावा लागतो.\n\nजागतिक अर्थव्यवस्थेवर काय होईल परिणाम?\n\nजागतिक अर्थव्यवस्थेवर तेलाचं अधिराज्य आहे हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. तेलाचं अर्थकारण आणि पेट्रो-डॉलर या संकल्पना त्यामुळेच अस्तित्वात आल्या. \n\nसध्या अख्ख्या जगासमोरचं कोरोना व्हायरसचं संकट आहे. त्यामुळे येऊ घातलेलं आर्थिक संकट आहे. इथंही कच्चं तेल निर्णायक भूमिका निभावणार का?\n\nआशुतोष वखरे यांच्या मते सध्या तेलाचं अर्थकारण कोसळलेलं आहे. ते थोड्या प्रमाणात आणखी कोसळेल. \n\n\"आपण कोरोनापूर्वी जागतिक मंदी येतेय अशी चर्चा करत होतो. पण आता तेलाच्या किंमती बघितल्या की स्वीकारावं लागेल, मंदी येते नाही, ती आली आहे. हे नाही सांगता येत की पुढे किती वर्षं किंवा दिवस ही परिस्थिती राहील,\" असं वखरे म्हणतात.\n\nजागतिक राजकारणात याचे मोठे पडसाद उमटतील असं दोन्ही तज्ज्ञांना वाटतं. \n\nडॉ. अनिकेत बावठाणकर यांना एक मोठा बदल दिसतो, तो म्हणजे तेल उद्योगातील सत्ताकेंद्र बदलण्याचा.\n\nडॉ. बावठाणकर म्हणतात, \"पश्चिम आशियातील तेल केंद्र खासकरून सौदी अरेबियाचं महत्त्व कमी होऊ शकेल. कोरोना नंतरच्या काळात अमेरिका आणि चीन दोघेही परिस्थितीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न करतील. तर पाच वर्षांचा विचार केला तर चीनची वाढ नियमितपणे सुरूच राहील.\"\n\nआशुतोष वखरे यांच्या मते, नवीन परिस्थितीत अमेरिका सर्वाधिक फायदा करून घेईल. जपान..."} {"inputs":"... यंत्रणेतील निवडणुका निष्पक्ष नाहीत असं वाटणं वाईटच आहे. \n\nनिवडणूक आयुक्त घटनात्मक पद आहे. महाभियोगाव्यतिरिक्त सरकार आयुक्तांना पदावरून बाजूला करू शकत नाही. निवडणूक आयोगाला पूर्ण स्वातंत्र्यानिशी काम करता यायला हवे यासाठी ही तरतूद करण्यात आली आहे. \n\nशेषन आणि त्यांचा वारसा\n\n1990 मध्ये निवडणूक आयोगाचं आयुक्तपद स्वीकारणाऱ्या टी.एन. शेषन यांनी निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार करणाऱ्यांना दणका दिला.\n\nत्यांनी निवडणुकीच्या खर्चावर मर्यादा आणली. निवडणुका प्रभावी आणि गैरप्रकारांनी मुक्त करण्यासाठी त्यांनी अन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुजरातमधलं वातावरण भाजपसाठी अनुकूल नाही. \n\nहे प्रकरण शांत होऊन निवडणुकांची तयारी करण्यासाठी भाजपला थोडा वेळ हवा आहे. निवडणुकांची घोषणा होताक्षणी आचारसंहिता लागू होते. शेषन यांनीच पहिल्यांदा आचारसंहितेचं सक्त पालन केलं होतं. \n\nदृष्टिकोन : शिवसेनेचा डबल रोल \n\nनिवडणूक आयोगाचे आयुक्त अचल कुमार जोती गुजरात केडरचे आयएएस अधिकारी आहेत. 2013 पर्यंत ते मोदींच्या सरकारमध्ये मुख्य सचिव होते. यामुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. गुजरात निवडणुका जाहीर न करण्यासाठी निवडणूक आयोगानं दिलेली कारणंही रंजक आहेत. \n\nगुजरात आणि हिमाचल प्रदेश यांची भौगोलिक स्थिती अगदी वेगळी आहे. त्यामुळे एकाचवेळी या दोन राज्यांत निवडणुका आयोजित करणं अवघड आहे असं जोती यांनी सांगितलं.\n\nमात्र यंदा आयोगानं मणिपूर आणि गोवा या अत्यंत भिन्न भौगौलिकता असणाऱ्या राज्यांमध्ये एकाचवेळी निवडणुका घेतल्या होत्या. \n\nमुख्य निवडणूक आयुक्तांनी प्रश्नांपासून पळ काढता कामा नये जसं पंतप्रधानांना वाटतं. याउलट विविध स्वरुपाच्या प्रश्नांना त्यांनी मोकळेपणां उत्तरे द्यायला हवीत.\n\n'ताज कलंक आहे? मग लाल किल्ला, संसद भवनाचंही बोला'\n\nमात्र एकूणच शान आणि पत घटणारं आयोग ही पहिलीच संस्था नाही. नोटाबंदी प्रकरणावेळी रिझर्व्ह बँकेची झालेली केविलवाणी अवस्था आपण सगळ्यांनी अनुभवली आहे. \n\nपंतप्रधान मोदी यांची इतिहासात कशी नोंद होईल सांगता येणार नाही. मात्र एक नक्की की संसद, निवडणूक आयोग तसंच रिझर्व्ह बँकेसारख्या संस्थांना स्वायत्ता देऊन मजबूत करणारा देशाचा प्रमुख अशी त्यांची प्रतिमा नक्कीच नसेल.\n\nयाबाबतीत विरोधी पक्ष काँग्रेसच्या दिवंगत नेत्या आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना ते कडवी टक्कर देत आहेत. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... यज्ञ अखंड धगधगतो आहे.\n\nअॅलिस्टर कुकच्या बरोबरीने इयान ब्लॅकवेल आणि माँटी पानेसर यांनी इंग्लंडसाठी पदार्पण केलं होतं.\n\nहा प्रवास झापडबंद नाही, उलट तो विविधांगी बहरणारा झाला. माणसाचं मोठेपण त्याच्या सहकारी, समकालीनांशी, वर्तमानाशी संलग्न असतं. कुकनं ज्या मॅचमध्ये पदार्पण केलं, त्याच मॅचमध्ये अन्य तीन खेळाडूंनी पदार्पण केलं. एक होता आपला बॉलर- श्रीसंत.\n\nकरिअरची चांगली सुरुवात करणाऱ्या श्रीसंतची कामगिरीतली आणि वागण्यातली लय हरपली. फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्यानं श्रीसंतवर आजीवन बंदी आहे.\n\nदुसरा प्ले... उर्वरित लेख लिहा:","targets":"जातं. दीड दिवस फिल्डिंग करून शरीर दमलेलं असताना ओपनिंगला येणं किंवा मॅच सुरू होताना, बॉलर्स फ्रेश असतात. त्यावेळी त्यांचा सामना करणं- दोन्हीमध्ये कौशल्याचा कस लागतो. \n\nबहुतांशांची हे करताना भंबेरी उडते. कुकचं तसं झालं नाही. समोरचे संघ त्याच्या खेळातल्या उणीवा हुडकून त्याला आऊट करायला लागले की तो ग्रॅहम गूच यांच्याकडे जायचा. काय चुकतंय ते समजून घ्यायचा. व्हीडिओंचा अभ्यास करून काय बदल करायचा हे जाणून घेतलं की प्रचंड सरावाला सुरुवात व्हायची. नवीन तंत्रं घोटून तो मैदानात उतरायचा, पुन्हा धावांची टांकसाळ सुरू.\n\nअॅशेसदरम्यान शतकी खेळीनंतर अॅलिस्टर कुक.\n\nघरच्या मैदानावर सगळेच रन्स करतात, खरी कसोटी बाहेर होते. कुकचं महानत्व तिथं दडलं आहे. आशियाई उपखंड म्हणजे भारत, श्रीलंका, बांगलादेश. इथल्या खेळपट्यांवर चेंडू हातभर वळतो. स्पिनर्सना बॅकफूटवर जावं का फ्रंटफूटवर खेळावं उमगेपर्यंत दौरा संपायला येतो. त्यात प्रचंड उकाडा. \n\nइंग्लंडमधल्या सुखावणाऱ्या वातावरणातून येणाऱ्या खेळाडूंसाठी ही उष्णता जीव काढते. पण कुक इथे सहजतेने रन्स करतो. इंग्लंडचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणजे ऑस्ट्रेलिया. तिथं बाऊन्सी विकेट असते. हे कमी की काय, ऑस्ट्रेलियन्स मजबूत स्लेजिंग करतात. कुक अविचल असतो. शेरेबाजीचा काहीच परिणाम त्याच्यावर होत नाही. तो खोऱ्याने धावा करतो. \n\nन्यूझीलंडमध्ये बाऊन्सी पिचच्या जोडीला मजबूत थंडी आणि बोचरे वारे असतात. कुकचं धावाचं मिशन सुरू राहतं. दक्षिण आफ्रिकेत पिचच्या जोडीला तेजतर्रार बॉलर्स असतात. कुक आपलं काम इमानेइतबारे करत राहतो.\n\nशतकी खेळीनंतर अॅलिस्टर कुक.\n\nजगाच्या दुसऱ्या टोकाला कॅरेबियन बेटं आहेत. भल्याभल्या बॅट्समनची तिकडे त्रेधातिरपीट उडते. हसा-खेळा-नाचा संस्कृती असणाऱ्या कॅरेबियन बेटांवर कुकची बॅट तळपत राहते. आता राहिलं इंग्लंड - घरच्या मैदानांवर तो रनमशीन आहे. \n\nकुकच्या खेळात रोबोटिक सातत्य आहे. त्याच्या खेळात लारा-जयवर्धनेसारखी नजाकत नसेल, पॉन्टिंग-संगकारासारखं वर्चस्व नसेल. त्याची बॅटिंग क्रिकेटच्या सौंदर्यशास्त्रात मोडणारी नसेल पण तो रन करणार हा विश्वास आहे. संघाने ठेवलेला हा विश्वास कुकने 12 वर्षं काटेकोरपणे जपला आहे.\n\nपदार्पणानंतर अवघ्या काही वर्षात तो संघाचा मुख्य बॅट्समन झाला आणि सहा वर्षांत तो इंग्लंडचा कर्णधार झाला. कर्णधाराचा काटेरी मुकूट डोक्यावर असताना त्याने अनेक चढउतार पाहिले. जबाबदाऱ्या वाढत गेल्या पण रन..."} {"inputs":"... यश मिळालं.\" \n\nसंध्याकाळ होत आली, तरीही इतरांचं वाट पाहणं सुरूच होतं. त्यांपैकी एक अतिशय वृद्ध गृहस्थ होते, जे आपल्या पत्नीपासून दूर झाले होते. \"आता ती कुठे असेल? तिनं काही खाल्लं असेल का? तिच्याकडे मोबाईल फोन किंवा पैसे नाहीयेत,\" ते डोळे पुसत सांगत होते. \n\n\"लोक विचार करतात की असं काय वाईट घडणार आहे? पण जेव्हा संकट येतं, तेव्हा तुम्ही हतबल होऊन जाता,\" तिवारी यांनी म्हटलं. \n\nउमेश तिवारी यांच्याकडे २५ स्वयंसेवक आहेत. ते मेळ्यात फिरत राहतात आणि कोणी हरवलं असेल तर त्यांना 'भुले भटके शिबिरा'मध्ये घे... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी वाट पाहत आहेत. ते ज्येष्ठ नागरिक आहेत, फारसे शिकलेले नाहीत, त्यांना आपल्या नातेवाईकांचे फोन नंबर सांगता येत नाहीयेत. काही जणांना ते जिथून आले आहेत, तिथपर्यंत कसं पोहचायचं हेसुद्धा सांगता येत नव्हतं. \n\nसरस्वती देवी नशीबवान होत्या-त्या ज्यावेळेस तक्रार नोंदवत होत्या, त्याचवेळी जवळच्याच एका केंद्रात दोन तरुण मुलं हरवल्याची तक्रार करायला आली होती. ही मुलं सरस्वती देवींनाच शोधायला आली होती. \n\nत्या सर्वांनी जेव्हा एकाचवेळी बोलायला सुरूवात केली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान लपत नव्हतं. \"त्यांना काही झालं तर नाही ना, अशी भीती आम्हाला वाटत होती. त्या आमच्या शेजारी आहेत. त्या मिळाल्या नसत्या तर आम्ही कोणत्या तोंडानं गावी परत गेलो असतो?\" परेश यादव सांगत होते. \n\nथोड्याच वेळात श्यामकाली या वृद्ध महिलाही आमच्या गप्पांमध्ये सहभागी झाल्या. या दोघीही ज्येष्ठ महिला एकमेकांना पाहून खूश झाल्या. पण तरीही श्यामकाली सरस्वती देवींवर काहीशा नाराजही दिसत होत्या. सरस्वती देवी फाजील आत्मविश्वास दाखवून नदीवर एकट्याच गेल्या, असं त्यांचं म्हणणं होतं. सरस्वती देवींना मात्र इतरांनी काळजी न घेतल्यानं आपण हरवलो असं वाटत होतं. दोघींचा राग लवकरच निवळला आणि त्यांनी एकमेकींना मिठी मारली. \n\nदरम्यान, हरवलेले लोक सतत येत राहिल्यामुळं स्वयंसेवक खूप व्यस्त होते. हरवलेले बरेच लोक त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहचले होते. काही लोकांच्या गोष्टीचा शेवट मात्र सुखद नव्हता. \n\nनोखा देवी मदत केंद्रात येऊन तास उलटून गेले होते, मात्र स्वयंसेवकांना त्यांच्याबद्दल कोणतीही माहिती मिळत नव्हती. त्या त्रासलेल्या दिसत होत्या आणि कोणत्याही प्रश्नाचं नीट उत्तर त्यांना देता येत नव्हतं. \n\n\"पुढच्या 12 तासांत त्यांची चौकशी करायला कोणी आलं नाही, तर आम्ही त्यांना पोलिसांकडे देऊ आणि त्यांना तिथून निराधार लोकांसाठीच्या आश्रयगृहात ठेवण्यात येईल,\" एका स्वयंसेवकाने सांगितले. \n\n'...तर तिच्या कुटुंबाला आम्ही काय उत्तर देऊ?'\n\nमी मेळ्यात लोकांना भेटत, त्यांच्या कहाण्या ऐकत फिरत असतानाच दोन वृद्ध स्त्रिया माझ्याकडे आल्या. त्यांच्या हातात कागदाचं चिटोरं होतं. त्यावर त्यांनी हिंदीमध्ये दोन लोकांची नावं आणि मोबाईल नंबर लिहिलेले होते. \n\n\"तुम्ही या नंबरवर कॉल करून माझी मैत्रीण आमच्या कॅम्पवर आहे की नाही मला सांगता का?\" दोघींपैकी एकीनं मला विचारलं. \n\nया महिलेनं आपलं नाव प्रभा बेन..."} {"inputs":"... या कारवाईमुळे सीरियाला योग्य शब्दांत संदेश मिळाला आहे, असं मॅटिस यांनी म्हटलं आहे. \n\nदुपारी 1 वाजून 07 मिनिटांनी - इराणकडून निषेध\n\nअमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचा इराणनं निषेध केला आहे. इराण हा सीरियाचा मित्र आहे. सीरियाच्या गृहयुद्धामध्ये इराणनं सीरियाला मदत केली आहे. \n\nया घटनेचे या भागात गंभीर पडसाद उमटतील, असा इशारा इराणनं दिला आहे. सीरियात झालेला रासायनिक हल्ला सीरियानेच केला याला अमेरिकेकडे काय पुरावा आहे, असा प्रश्न इराणच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते बेहराम घासे... उर्वरित लेख लिहा:","targets":"लंघन असल्याची टीका केली आहे. सरकारची अधिकृत वृत्तवाहिनी साना न्यूजने म्हटलं आहे की, दहशतवादी अपयशी ठरल्यानंतर आता अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन यांनी हस्तक्षेप करत सीरियाच्या विरोधात आगळीक केली आहे. पण यात त्यांना अपयशच येईल. \n\nविश्लेषण : असद यांच्यात काही बदल होईल का? जॉनथन मार्कस, संरक्षण प्रतिनिधी\n\nएका वर्षापूर्वी अमेरिकेनं सीरियाच्या हवाई तळावर हल्ला केला होता त्यापेक्षा या हल्ल्याची तीव्रता जास्त आहे. गेल्या वर्षी 59 क्षेपणास्त्रांचा वापर झाला होता. या वेळी त्यापेक्षा जास्त क्षेपणास्त्र या वेळी वापरण्यात येत आहेत. \n\nअमेरिकेचा हल्ला सध्या थांबला असला तरी अमेरिकेनं असद यांना इशारा दिला आहे. जर तुम्ही पुन्हा रासायनिक हल्ले कराल तर कारवाई होईल, असा हा संदेश देण्यात आला आहे. \n\nअसं असलं तरी एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे या हल्ल्यानंतर असद यांच्या वागणुकीत बदल होईल का? गेल्या वर्षी हल्ला करण्यात आला होता तरी देखील त्यांची वर्तणूक बदलली नव्हती. \n\nट्रंप म्हणाले, \"सीरिया सरकारच्या रासायनिक हल्ल्यांच्या क्षमतेशी संबंधित असलेल्या लष्करी तळांवर हल्ले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\"\n\nट्रंप म्हणाले, \"या हल्ल्यांचा उद्देश रासायनिक शस्त्रांचा वापर आणि प्रसाराला चाप लावणे हाच आहे.\"\n\nसीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचा उल्लेख करताना ते म्हणाले, \"हे काम माणसाचं नाही. हे गुन्हे राक्षसच करू शकतो.\"\n\nMay: 'We are acting together with our allies'\n\nसीरियाने हे रासायनिक हल्ले केल्याचा इन्कार केला आहे. तर सीरियाचा सहकारी असलेल्या रशियाने पाश्चात्य राष्ट्रांनी हल्ला केला तर त्याची परिणती युद्धात होईल, असा इशारा दिला होता. \n\nया हल्ल्यासाठी टॉमाहॉक या क्रूझ मिसाइलचा वापर करण्यात येत असल्याचं अमेरिकन लष्करी अधिकाऱ्याने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.\n\nसीरियाची राजधानी दमास्कस या ठिकाणी हल्ला झाल्याचं वृत्त सीरियन वाहिनीनं दिलं आहे. किमान सहा ठिकाणी हल्ला झाला आहे असं दमास्कसमधील प्रत्यक्षदर्शीनं वृत्तवाहिनीला सांगितलं आहे. \n\nसीरियाच्या सरकारी वृत्तवाहिनीने दमास्कसवर हल्ला झाल्याला दुजोरा दिला आहे. सीरियाने हवाई संरक्षण सिद्ध केलं असल्याचं ही सांगण्यात आलं आहे. तसेच सरकारी फौजांनी काही क्षेपणास्त्रं पाडली असल्याचं म्हटलं आहे.\n\nब्रिटनमधील संस्था सीरियन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेने सिरियाच्या राजधानीमधील..."} {"inputs":"... या दलालाने त्यांना लॉग-इन ID आणि पासवर्ड दिला. ही माहिती वापरून लॉग-इन केल्यानंतर त्यांच्या हाती एक अब्ज भारतीयांचा आधार डेटा आला, असं या ट्रिब्यूनचं म्हणणं आहे. \n\nअजून 300 रुपये दिल्यानंतर या दलालाने त्यांना एका सॉफ्टवेअरची लिंक दिली जे वापरून आधार कार्ड प्रिंट करणं शक्य होतं. ही बातमी छापून आल्यानंतर देशात गदारोळ माजला. अर्थात आधारचा डेटा लिक व्हायची देशातली ही पहिलीच वेळ नव्हती. \n\nमागच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकाच व्यक्तीच्या बोटांचे ठसे वापरून अनेक बँकेचे व्यवहार करण्यात आल्याचं UIDAI ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोपनीयता धोक्यात येऊ शकते. अमेरिकेचा व्हिसल-ब्लोअर एडवर्ड स्नोडेननंदेखील आधारविरुद्ध ट्वीट केलं.\n\nत्याने लिहिलं, \"आधारचा डेटा लिक होऊ शकतो हे दाखवून देणाऱ्या पत्रकाराला बक्षीस दिलं पाहिजे. सरकारला जर खरंच काही करायचं असेल तर त्यांनी अब्जावधी लोकांच्या गोपनीयतेचा भंग करणारी धोरणं बदलली पाहिजेत.\"\n\nआणि आता, सगळ्या आरोप-प्रत्यारोपांच्या गोंधळात, UIDAI ने व्हर्च्युअल ID योजना जाहीर केली आहे. \n\nगोपनीय माहिती सुरक्षित कशी ठेवणार?\n\nभारतातली आधार व्यवस्था आणि त्या अनुषंगाने घडणाऱ्या गोष्टी यातलं काही सुरक्षित नाही, असं दुग्गल यांना वाटतं. \n\n\"जे नुकसान व्हायचं आहे ते आधीच झालं आहे. गंभीर आजारावर वरवरची मलमपट्टी करून काही फायदा नाही. आता जे प्रश्न समोर ठाकले आहेत त्यांना उत्तर शोधायची असतील तर आधारचा मुळापासून विचार करावा लागेल. ज्या त्रुटी आहेत त्या दूर कराव्या लागतील.\"\n\n\"आधारच्या बाबतीत कित्येक गोष्टी अजून पारदर्शक नाहीत. भारतात अजूनही डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा गोपनीयतेसंबंधी कायदा नाही. या गोष्टी बदलल्या पाहिजेत. घिसाडघाईने तात्पुरते उपाय शोधण्यात अर्थ नाही.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... या निर्णयावर टिक टॉकच्या प्रवक्त्यांनी म्हटलं की, \"भारत सरकारनं 59 अॅप्सवर बंदीबाबत अंतरिम आदेश दिले. बाईट डान्स टीमचे दोन हजार लोक भारतात सरकारच्या नियमांनुसार काम करत आहेत. भारतात आमचे लाखो युजर्स असल्याचा आम्हाला अभिमान आहे.\" \n\nसरकारने टिकटॉकसहित 59 अॅप बंद करण्याचे आदेश दिले आहेत. आम्ही या प्रक्रियेवर काम सुरू केलं आहे. सरकारची सूचना आल्यानंतर आम्ही सरकारने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना भेटून स्पष्टीकरण देणार आहोत. भारत सरकारने घालून दिलेल्या नियमांप्रमाणेच टिकटॉकचं कामकाज चालतं, असं टिकटॉक... उर्वरित लेख लिहा:","targets":"हापासून भारतात तीव्र राष्ट्रवाद दिसू लागलाय. चिनी उत्पादनांवर बंदीची मागणी होत आहे. चीनमध्ये बनलेले टीव्ही भारतीय नागरिक फोडत आहेत. तसे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत,\" असंही ग्लोबल टाइम्सनं म्हटलंय.\n\n\"जे 59 अॅप्सवर बंदी आणली, त्यात चीनचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हिबो सुद्धा आहे. या प्लॅटफॉर्मवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अधिकृत अकाऊंटही आहे आणि त्यांना दोन लाख 40 हजार फॉलोअर्स आहेत,' असं ग्लोबल टाइम्स वृत्तपत्रात पुढे म्हटलंय.\n\nभारत सरकारनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय की, \"केंद्रीय गृहमंत्रालयाच्या इंडियन सायबर क्राइम कॉर्डिनेशन सेंटरनं घातक अॅप्सवर बंदीची शिफारस केली होती.\"\n\nत्याचवेळी इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचं म्हणणं आहे की, \"बंदीचा आदेश कलम 69 अन्वये जारी करण्यात आलेला कायदेशीर आदेश नाही. आमचा पहिला प्रश्न पारदर्शकतेचाच आहे.\"\n\nअशा प्रकरणात व्यक्तिगत निर्णय घेण्यास सांगितले पाहिजे, असे सामूहिक निर्णय नको, असंही त्यांनी म्हटलंय.\n\n\"माहिती सुरक्षा आणि नागरिकांची गोपनियता याबद्दलची काळजी रास्त आहे. मात्र, या गोष्टी नियमांच्या आधारने सुधारल्या जाऊ शकतात. यामुळे व्यक्तिगत स्वातंत्र्य, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि सुरक्षेचा हेतू अशा सगळ्याच गोष्टी पार पाडल्या जाऊ शकतात,\" असंही इंटरनेट फ्रीडम फाउंडेशनचं म्हणणं आहे. \n\n'स्वागतार्ह पाऊल'\n\nअनेक भारतीय कंपन्यांनी भारत सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलंय. टिक टॉकवरील बंदीमुळे रोपोसो या व्हीडिओ चॅट अॅपला फायदा होईल, असं रोपोसोची मूळ कंपनी इनमोबीनं म्हटलंय. रोपोसोची व्हीडिओ प्लॅटफॉर्ममध्ये टिक टॉकशी स्पर्धा होती. शेअर चॅट या भारतीय कंपनीननंही सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलंय.\n\nटिक टॉकची आणखी एक स्पर्धक असलेल्या बोलो इंडिया या कंपनीनं म्हटलंय, या बंदीमुळे आम्हाला फायदा होईल.\n\nबोलो इंडियाचे सहसंस्थापक आणि सीईओ वरूण सक्सेना यांच्या मते, \"आम्ही सरकारच्या या निर्णयाचं स्वागत करतो. कारण आम्ही सरकारची काळजी समजू शकतो. बोलो इंडिया आणि इतर भारतीय कंपन्यांसाठी ही संधी आहे की, भारतीय संस्कृती आणि माहिती सुरक्षेला प्राधान्य देत चांगली सुविधा देण्याची.\"\n\nचिनी अॅप्सना या बंदीमुळे किती नुकसान होईल?\n\nअनेक तज्ज्ञांच्या मते या बंदीमुळे चिनी अॅप्सना फटका बसेल.\n\nभारतातील चिनी गुंतवणुकीचे अभ्यासक संतोष पै यांनी इकोनॉमिक टाइम्सशी बोलताना म्हटलं की, \"सामरिक दृष्टीने..."} {"inputs":"... या निवडणुकीकडे फारसं लक्ष द्यायची नाही. आपला उमेदवार विजयी होत नाही म्हणून त्यांनी अपेक्षा सोडलेली होती. एकदा तर गडकरी या मतदारसंघातून बिनविरोध निवडून आले होते. मात्र, यंदाची निवडणूक काँग्रेसने गंभीरपणे घेतल्याचं दिसून आलं. वंजारी हे मतदारसंघात गेली तीन-चार वर्षे कार्यरत होते. भाजपने पारंपारिक पद्धतीने विजय गृहीत धरून निवडणूक लढवली. मात्र काँग्रेस यंदा विधानसभा स्टाईलने मैदानात उतरली होती. एरवी पक्षात दिसणारे गट-तट यंदा दिसले नाहीत. शिवाय, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणाचा लाभ का... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल यांना 98 मतं मिळाली. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... या निवडणुकीत बेंगळुरूच्या बेलांदूर तळ्यातल्या पाण्यासारखे पेटले.\n\nनिवडणुका घोषित व्हायच्या काही आठवड्यांपूर्वी काँग्रेसप्रणीत सिद्धरामय्या सरकारने लिंगायत समुदायाला वेगळा धर्म म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव मंजूर केला. \n\nलिंगायत समाजाला धर्म म्हणून मान्यता मिळाल्याने सत्तेची समीकरणं बदलणार आहेत.\n\n12व्या शतकातले गुरू बसवेश्वराचे अनुयायी मानले जाणारे लिंगायत हिंदू प्रवर्गात मोडतात. कर्नाटकमध्ये एकूण 17 टक्के लोक लिंगायत समाजाचे आहेत. आणि त्यांची स्वतंत्र धर्माची मागणी ऐन निवडणुकांच्या आधी मान्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"रमानगर स्थित निर्सग ग्रँड प्योर कॅफेत पहिल्यांदाच मतदान करून आलेल्या तरुणांना बोटावरची शाई आणि मतदार पत्र दाखवल्यावर फ्री डोसा मिळणार आहे, तर इतर मतदारांना यशस्वी मतदानानंतर फ्री कॉफी मिळणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.\n\nहीच ऑफर शहरात 20 ठिकाणी असलेल्या वासुदेव अडिगा रेस्टॉरंटमध्येही असल्याचं या वृत्तातून कळतं. कुठल्याही ऑर्डरवर मतदारांना एक फ्री कॉफी मिळणार असल्याचं रेस्टॉरंट मालकांनी सांगितलं.\n\nकर्नाटकच्या सत्तेचा पट\n\nकर्नाटक विधानसभेत 224 जागा आहेत, त्यापैकी 222 जागांसाठी मतदान होत आहे. त्यापैकी 36 जागा SC तर 15 जागा ST उमेदवारांसाठी राखीव आहेत.\n\nदोन जागांसाठी मतदान 28 मेला होणार असून त्याचा निकाल 31 मे रोजी लागेल. एका मतदारसंघात उमेदवाराचा मृत्यू झाल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. तर दुसऱ्या एका ठिकाणी जवळजवळ 10,000 मतदार ओळखपत्र बेवारस सापडल्याने राज्य निवडणूक आयोगाने राजराजेश्वरी मतदारसंघातलं मतदान 28 मे रोजी घेण्याची घोषणा मतदानाच्या काही तासांआधी केली आहे.\n\nआम्ही कर्नाटकच्या रणधुमाळीवर केलेल्या बातम्या तुम्ही इथे वाचू शकता - कर्नाटकचा कानोसा\n\nसंकलन - गुलशनकुमार वनकर\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... या पुढे कोरोनासोबत बरे झाल्यानंतर फुफ्फुसांना इजा झालेल्या रुग्णांसाठी पुनर्वसन कार्यक्रम फार महत्त्वाचा असल्याचं डॉ. राहुल यांचं मत आहे.\n\n\"सेंट जॉर्ज रुग्णालयात पोस्ट कोव्हिड ओपीडी सुरू करण्यात आली आहे. या ओपीडीत रुग्णांना फॉलोअपसाठी बोलावून त्यांच्या छातीचं सीटी-स्कॅन करण्यात येतं. त्यांना श्वास घेण्याचे व्यायाम शिकवले जातात आणि घरी गेल्यानंतर हे व्यायाम रोज करण्यासाठी रुग्णांना सांगण्यात येतं,\" असं डॉ. राहुल पुढे म्हणाले. \n\nकोव्हिडमुक्त झाल्यावरही शक्यतो बाहेर पडू नये\n\nबीबीसीशी बोलताना मुंबई... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रेशन कसं करावं दूर \n\nतज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, रुग्ण कोव्हिडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत राहते. समाज काय म्हणेल, कशी वागणूक देईल याचा स्ट्रेस त्या व्यक्तीवर खूप जास्त असतो. त्यामुळे शारीरीक आरोग्याप्रमाणे मानसिक आरोग्याकडेही लोकांनी लक्ष द्यायला हवं. \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा म्हणतात, \"अनेकवेळा कोव्हिडमुक्त झालेल्या रुग्णाला समाजाकडून चुकीची वागणूक मिळाल्यामुळे मानसिक धक्का बसतो. रागाची भावना निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे कोरोनामुक्त रुग्णांनी सकारात्मक विचार केला पाहिजे. लोकं बोलतील याची मानसिक तयारी केली पाहिजे. माझं चुकलं नाहीये, लोकं भीतीपोटी असं बोलतात हा विचार केला पाहिजे. ही मानसिक तयारी असली तर पोस्ट कोव्हिड केअर फार कठिण नाही.\" \n\n\"कोव्हिडनंतर बहुधा रुग्ण घरी एकटेच असतात. अशावेळी मनात उलटे-सुलटे विचार येतात. त्यामुळे लोकांनी 10 मिनिटं माइंडफुल मेडिटेशन करावं. यामुळे मानसिक खच्चीकरण होणार नाही. काही रुग्णांना झोप येत नाही, सतत बेचैनी असते, दिवसभर मनात विचार येत असतात. अशावेळी डॉक्टरांना जावून भेटावं. औषधांनी ही चिंता दूर होण्यास मदत होईल,\" असं डॉ. मुंदडा म्हणतात. \n\nमानसिक आरोग्य कसं चांगलं ठेवावं? \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आजारानंतरचा स्ट्रेस, चिंता आणि डिप्रेशन मॅनेज करणं हा देखील आजारातून बरं झाल्यानंतर पुन्हा उभं राहण्यासाठी महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी, \n\nकोव्हिडमुक्त रुग्णांनी पुरेशी झोप घ्यावी. सकस, योग्य आणि पौष्टीक आहार घ्यावा. अॅक्टिव्ह राहावं ज्यामुळे स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. लोकांशी बोलावं, मन शांत होण्यासाठी गाणी ऐकावीत, वाचन करावं. \n\nब्रेन एक्सरसाइज करावेत जेणेकरून स्मृती वाढवण्यास मदत होईल. \n\nकोव्हिडनंतर फिजिओथेरपीचं महत्त्वं\n\nकोव्हिड-19 संसर्गामुळे काही व्यक्ती खासकरून वयोवृद्ध लोकांची हालचाल कमी होते. अशा रुग्णांच्या पुनर्वसनात फिजीओथेरपी फार महत्त्वाची ठरते. \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना पुण्यातील फिजिओथेरपीस्ट डॉ. मानसी पवार सांगतात, \"दीर्घकाळ व्हॅन्टिलेटर किंवा ऑक्सिजनवर राहून कोव्हिड-19 मुक्त झालेल्या रुग्णांसाठी चेस्ट फिजिओथेरपी ही फार महत्त्वाची ठरते. या रुग्णांची आजारात हालचाल फार कमी झाल्याने बरं झाल्यांनंतर लगेचच व्यायाम करता येत नाही. चेस्ट फिजीओथेरपीने फुफ्फुसं क्लिअर होण्यास मदत होते. फुफ्फुसांची कार्यक्षमता..."} {"inputs":"... या प्रश्नांसाठी आंदोलन करत असताना दूध रस्त्यावर ओतलं जात आहे. त्यावेळी आमच्या मनात हीच भावना असते की, पाणी महाग चालतं मग दूध का नाही?\"\n\nमहाराष्ट्रात होणाऱ्या दूध उत्पादनातील 52 लाख लिटर दूध अतिरिक्त आहे. लॉकडाऊनमुळे ते ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीये. दुधाच्या पावडरचा दर 332 वरून 210 रुपयांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे दुधाचे उत्पादन शुल्क देखील मिळत नाही. अशावेळी केंद्र आणि राज्य समन्वय साधून दूध उत्पादकाला न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुधाचा लिटरमागे उत्पादन खर्च 28 रुपये येतो मग आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. दूध उत्पादन होतंय पण शहरी भागापर्यंत पोहोचत नाही. सोबतच अनेक ठिकाणी बनावट दुधाचा देखील प्रादूर्भाव आहे. या सगळ्याचा एकत्रित विचार सरकारने केला पाहिजे. केवळ काही काळापुरता 1 किंवा 2 रुपये कमी करून हा प्रश्न सुटणारा नाही, तर एकूण दूध व्यवसायाकडे धोरण म्हणून बघितलं पाहिजे.\"\n\n\"शेतकऱ्यांना किमान हमी भाव कसा मिळेल हे सरकारने आणि दूध संघाने पाहिले पाहिजे. राज्याला एकीकडे कर्नाटक आणि दुसरीकडे गुजरातमधून मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होतो. या परिस्थितीत गावागावात विशेषतः महिलांच्या हातात जो दूध व्यवसाय आहे तो टिकवणं, ती व्यवस्था कायम ठेवणं, त्याची कार्यक्षमता वाढवणे हे गरजेचे आहे,\" असं पवार यांना वाटतं.\n\n\"दुधाच्या प्रश्नाचा नको तेवढं राजकारण केलं जात आहे. अनेक पक्ष या आंदोलनात उतरले पण याकडे व्यवसाय म्हणून आधी पाहिलं पाहिजे. स्वाभिमानी शेतकरी संघटना ही आक्रमक संघटना आहे. पश्चिम महाराष्ट्रात तिचं अस्तित्त्व मोठं आहे. त्यामुळे आंदोलनात त्यांचा सहभाग असणे हे स्वाभाविक आहे. पण ज्या लोकांचा प्रश्न आहे त्यांचा सहभाग असणे गरजेचं आहे,\" असं पवार यांनी सांगितले\n\nदूध उत्पादकांच्या मागण्यांचा विचार व्हावा\n\nया सगळ्या आंदोलनावर गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी म्हटलं, की दूध उत्पादकांच्या मागण्यांचा विचार व्हायला हवा. गोकुळचा गायीच्या दुधाचा सध्याचा दर 26 रुपये प्रति लिटर इतका आहे. पण शेतकऱ्यांची मागणी तीस रुपये आहे. गोकुळ दूध संघ आपला 82% शेअर्स उत्पादकांना परत देतो.\n\nदुधाचं आंदोलन\n\n\"आज पावडरचे दर 280 वरून 160 रुपयांवर आले. लोण्याचा दर 325 वरून 200 रुपये आला आहे. त्यामुळे प्रतिलिटर आठ ते दहा रुपयांचे नुकसान होत आहे. सध्या 2600 टन लोणी आणि 2150 टन पावडर शिल्लक आहे. त्यामुळे 1500 टन पावडर आणि लोणी विकायला हवं. पण ते होत नाहीये. त्यामुळे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय.\"\n\nआम्ही आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पण उपनिबंधकांनी सहकार कायद्यानुसार कारवाईची नोटीस पाठवली आहे. त्यामुळे आम्हाला संकलन करावे लागले. संकलन सुरू ठेवण्यासाठी सरकारकडून सांगण्यात आले. त्यामुळे गाडी आल्यानंतर शेतकऱ्यांनी दूध घातलं. आज दूध संकलन बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. शेतकऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने ते केलं असतं तर कोणीही जबरदस्तीने संकलन करत नाही. शरद जोशी यांच्या काळात किंमत हवी असेल तर शेतीमाल घरात ठेवा, अशी मागणी व्हायची. त्यानुसार हा मार्ग..."} {"inputs":"... या प्रश्नावर दोन्हीकडून उत्तर मिळणं आवश्यक आहे.\n\nकृषी कायद्यांचं भविष्य काय?\n\nपीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चचे सह-संस्थापक आणि अध्यक्ष एमआर माधवन यांनी याविषयावर बीबीसीशी प्रदीर्घ चर्चा केली. ही संस्था भारतीय संसदेच्या कामकाजाची सविस्तर नोंद ठेवते.\n\nत्यांचं म्हणणं आहे की, \"नवी कृषी कायदे घटनाबाह्य आहेत की नाही हे ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाकडे आहे. हे अधिकार सुप्रीम कोर्टाला भारताच्या घटनेनेच दिले आहेत. कोर्टाचा निर्णय येईपर्यंत हे कायदे स्थगित करण्याचा अधिकारही कोर्टाला आहे. पण हे कायदे चुकीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुदी बनवताना इतकंच करावं की याची अंमलबजावणी राज्य सरकारांवर सोपवावी. म्हणजे पंजाब-हरियाणासारख्या राज्यांना हे कायदे लागू करायचे नसतील तर ते करणार नाहीत.\n\nभारतीय किसान संघाचं म्हणणं आहे की केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन सांगावं की कोर्टाने प्रयत्न केले, केंद्राने प्रयत्न केले आता कोर्टाने केंद्राला कायदे लागू करण्याची परवानगी द्यावी.\n\nमिश्रा यांचं म्हणणं आहे फक्त संयुक्त किसान मोर्चाच्या अंतर्गत येणाऱ्या शेतकरी संघटनांचा कृषी कायद्यांना विरोध आहे, बाकी संघटनांना असं वाटत नाही.\n\nत्यांच्या मते देशातल्या इतर शेतकरी संघटना काही बदलांसह हे नवे कृषी कायदे मानायला तयार आहेत, उदाहरणार्थ शेतीमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी वेगळं पोर्टल तयार करणं, व्यापाऱ्यांसाठी बँकेची गँरंटी अनिवार्य करणं आणि कोणत्याही तक्रारींचा निपटारा जिल्हा स्तरावर होणं. सरकार हे बदल करायला तयार दिसतंय. \n\nआपल्या मागण्यांबद्दल ते म्हणतात की आम्हाला नव्या कृषी कायद्यांमध्ये मुख्यत्वे हेच तीन बदल हवेत. कायद्याच्या तरतुदी बनवताना हे बदल आरामात केले जाऊ शकतात. या व्यतिरिक्त हमीभावाने शेतमाल खरेदी करण्याबाबत केंद्र आणि राज्य सरकारांनी काही तरतुदी बनवाव्यात असंही त्यांना वाटतं.\n\nसंयुक्त किसान मोर्चाची तयारी\n\nसंयुक्त किसान मोर्चा स्वतःला पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशपुरतंच मर्यादित समजत नाही. त्यांच्या मते सध्या या कायद्यांवर स्थगिती आली असली तरी ही स्थगिती कधीही उठू शकते. त्यामुळे आंदोलन चालू ठेवण्याखेरीज त्यांच्याकडे काही पर्याय नाहीये.\n\nपश्चिम बंगाल निवडणूक प्रचारात शेतकरी नेत्यांचा सहभाग\n\nबीबीसीशी चर्चा करताना संयुक्त किसान मोर्चाने सदस्य योगेंद्र यादव म्हणतात, \"कोरोना काळात आमचं आंदोलन थंड पडलं नाहीये. पण खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही शेतकऱ्यांना आग्रह केला की ते 26 मेला दिल्लीत या पण एकगठ्ठा घोळका करून येऊ नका. काही काळापासून सामान्य माणसं आणि माध्यमांचं लक्ष या आंदोलनावरून हटलंय पण शेतकरी अजूनही दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन आहेत.\"\n\nआंदोलन कधी आणि केव्हा संपणार?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना योगेंद्र म्हणतात, \"खरंतर सरकारकडे आंदोलकांना द्यायला आता काही नाही. असे कायदे पुन्हा लागू करण्याची सरकारची हिंमत नाही. आज केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाच्या मागे दडून बसलीये. उद्या आणखी कोणता बहाणा मिळेल. पण आपल्या गर्वामुळे ते हे मान्य करत नाहीयेत...."} {"inputs":"... या बोलीचा वापर केला जातो. त्याला सामवेदी किंवा कुपारी असंही म्हटलं जातं. सामवेदी बोली ही सामवेदी ब्राह्मण, पाचकळशी आणि सामवेदी ख्रिस्ती समुदायांमध्ये बोलली जाते. \n\nया भाषेवर कोकणी, मराठी, गुजराती भाषांचा प्रभाव दिसून येतो. या बोलीला लिपिबद्ध करणं थोडेसं अवघड आहे, मात्र तरिही गेल्या काही वर्षांमध्ये या बोलीचं देवनागरी लिपीमधलं लेखन प्रकाशित करण्याचे प्रयत्न झाले आहेत. कुपारी समाजाने आपल्या चालीरिती, लग्नप्रथा, गाणी जपण्याचा प्रयत्न केला आहे. कादोडी नावाने एक अंकही प्रकाशित केला जातो. \n\nकैकाडी, म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्यामुळे या बोलीभाषा मागे राहिल्या आहेत. त्यामुळे या भाषा टिकवून ठेवायचं असेल, तर या भाषांचं डॉक्यूमेंटेशन होणं गरजेचं आहे. जुन्या जाणत्या लोकांनी आपली अस्मिता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसंच आजच्या तरूणांनी ही आपली बोलीभाषा म्हणून स्वीकारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तरच या बोलीभाषा टिकून राहण्यास मदत होईल.\" \n\nएकूण बोलीभाषा किती?\n\nमराठी विश्वकोशातील लेखात मराठी भाषा आणि तिच्या बोलीभाषांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे. मराठीच्या पोटभाषांचा पद्धतशीर अभ्यास झालेला नाही. अभ्यासकांमध्ये याबाबत विविध मतप्रवाह आहेत.\n\nमराठीला बोलीभाषांचा समृद्ध वारसा लाभलेला असल्याचं पाहायला मिळत. ढोबळमानाने विचार केल्यास मराठीत 60 ते 70 च्या दरम्यान बोलीभाषा आहेत, असं म्हणता येईल. \n\nविश्वकोशातील लेखात उल्लेख केल्याप्रमाणे भाषातज्ज्ञ ग्रीअर्सनने वेगवेगळ्या भागांतले नमुने गोळा करून दिल्यामुळे पोटभाषांचे पुसट चित्र आपल्याला मिळते. पण सबंध भाषिक प्रदेशाचा अभ्यास झाल्याशिवाय हे चित्र स्पष्ट होणार नाही. \n\nपोटभाषांचं वर्गीकरण कसं?\n\nपोटभाषांच्या वर्गीकरणात ध्वनी, व्याकरणप्रक्रिया आणि शब्दसंग्रह यांच्यातील भेदांचा विचार करावा लागतो. इतर काही मराठी बोलींतील 'ळ' च्या 'ल' किंवा 'य' किंवा 'र' असणाऱ्या बोली निश्चितपणे वैशिष्यपूर्ण आहेत. तीच गोष्ट 'ला' (मला) याऐवजी 'ले' (मले) किंवा '-आक' (माका, घराक) यांचा उपयोग करणाऱ्या बोलींची. अशा प्रकारची वैशिष्टये आणि त्यांची प्रदेशवार व्याप्ती, म्हणजे भौगोलिक मर्यादा शोधून काढल्याशिवाय मराठीचे म्हणजेच ती ज्या पोटभाषा, बोली यांनी बनली आहे. त्यांचे स्वरूप निश्चत होणार नाही. \n\nत्याचप्रमाणे जाती, धर्म वर्ग इ. स्पष्टपणे भिन्न असणाऱ्या समूहांच्या बोलींचे भौगोलिक सहअस्तित्व लक्षात घेणेही या बाबतींत आवश्यक आहे.\n\nसध्यातरी किनारपट्टीतील 'सागरी' किंवा कोकणी मराठी, घाटाच्या पूर्वेला लागून असलेली देशी, उत्तरेकडील 'खानदेशी' पुर्वेकडील 'वऱ्हाडी' आणि साधारणत: मध्यवर्ती अशी मराठवाडयाची 'दक्षिणी' असे भेद स्पष्ट होतील. तसंच तावडी, कुणबी, नागपुरी, कोल्हापुरी, बेळगावी आणि डांगी किंवा चित्पावनी यांसारख्या बोली प्रामुख्याने बोलल्या जातात. आदिवासींच्याही कोरकू, माडिया आणि वारली यांच्यासारख्या भाषाही महत्त्वाच्या मानल्या जातात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"... या वृत्तपत्रातील बातमीतून राजकीय रस पिळून काढण्याची संधी भारतीय जनता पक्ष कशी सोडेल. नरेंद्र मोदी ब्रॅंड राजकारणात अशा बातम्या छापून आल्या आणि त्याकडे दुर्लक्ष झालं असं कधी होईल का?\n\nखरोखर मुस्लीम विचारवंतासमवेत झालेल्या भेटीत राहुल गांधी यांनी काँग्रेसला मुसलमानांचा पक्ष म्हटलं होतं का?\n\nहे काँग्रेसच्या ध्यानीमनी यायच्या आधीच प्रथम दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री आणि भाजप नेत्या सीतारामन यांनी या वृत्तपत्राच्या पानाचा भाला करून तो काँग्रेसवर फेकला. तर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हा दिल्ली आणि आझमगढ इथं भाजपने ढोल ताशांच्या गजरात जाहीर केलं की कावळा कान घेऊन उडून गेला आहे. यावर काँग्रेसने काय केलं? \n\nतर काँग्रेसने ट्वीट केलं, \"पंतप्रधान भारताच्या जनतेशी सातत्याने खोटं बोलत आहेत. असुरक्षेच्या भावनेनं त्यांच्या मनाला घेरलं आहे. मोदी तुम्ही कोणत्या गोष्टींना घाबरत आहात?\"\n\nराहुल गांधी यांच्यासोबत शक्तीसिंह गोहील\n\nकाँग्रेस पक्षाने त्यांचे एक प्रवक्ते शक्तीसिंह गोहील यांच्यातर्फे म्हणून घेतलं, \"कोणत्या तरी एका लहान वृत्तपत्रात काही तरी स्वतः छापून आणणं आणि त्या बातमीची सत्यता न पडताळताच अशा प्रकारची वक्तव्य करणं हे पंतप्रधानांसाठी अशोभनीय आहे. उद्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही तरी छापून आणूण तसं वृत्तपत्रात आलं आहे, असं मी म्हणावं का?\"\n\nएकीकडे भाजपचे सर्वांत शक्तिशाली नेते स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन काँग्रेसवर मुस्लीम राजकारणाचा आरोप करत आहेत तर दुसरीकडे काँग्रेसच्या वतीने शक्तीसिंह गोहील म्यांव म्यांव करत आहेत. \n\nअसो जाऊ द्या, काँग्रेसमध्ये तसंही कोण मोठा नेता आहे म्हणा?\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... या संधीचा वापर योग्य प्रकारे केला नाही. \n\nदिल्लीपुरता विचार केल्यास इथं आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा मतदार एकाच प्रकारचा आहे. 2013 मध्ये काँग्रेसचा मतदार थोड्याफार प्रमाणात आणि 2015 मध्ये मोठ्या प्रमाणात 'आप'कडे वळला. हा मतदार खेचून आणण्यासाठी गेल्या पाच वर्षांत प्रयत्न करणं आवश्यक होतं. पण कांग्रेसनं तेही केलं नाही. लोकसभेत त्यांनी काही प्रमाणात जोर लावला होता, पण तिथंही अपयश आल्यामुळे ते खचले असण्याची शक्यता आहे. याउलट भाजपचा विशिष्ट असा परंपरागत मतदार आहे. भाजप या मतदारांना टिकवून ठेवण्यासाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाली होती. \n\nपल्लवी घोष म्हणतात की निपचित पडलेल्या काँग्रेसची मतं 'आप'कडे फिरल्यामुळे भाजपसाठी यंदाची निवडणूक अवघड जाईल, असंच दिसतंय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... या संशोधनात म्हटलं आहे.\n\nबँकेतल्या उच्चाधिकाऱ्यांची निवड प्रक्रियेत त्रुटी असणं हे या घोटाळ्यांमागचं मुख्य कारण आहे. त्याचबरोबर खासगी बँकांच्या तुलनेत या बँकांचे पगार अतिशय कमी असल्याचं कारणही यात देण्यात आलं आहे.\n\nइतकंच नाही तर घोटाळ्याचा गुन्हा दाखल होईपर्यंत हे अधिकारी निवृत्तही होऊन जातात. एकदा निवृत्त झाल्यानंतर त्यांना पेन्शनचे नियम लागू होतात आणि कोणत्याही प्रकारच्या आर्थिक दंडापासून या नियमांमुळे अधिकाऱ्यांना संरक्षण मिळतं. \n\nमोठ्या कर्जांच्या बाबतीत अफरातफर करणं तसं सोपं नसतं पण तरीही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सिक अकाऊंटिंग तज्ज्ञ आणि सोबतच घोटाळ्यांशी निगडीत कायद्याची चांगली जाण असणाऱ्या तज्ज्ञ वित्तीय अधिकाऱ्यांची कमतरता ही देखील यामागची काही कारणं आहेत.\n\nमोठ्या रकमेचं कर्ज बँकांच्या समुहाकडून देण्यात येतं. त्यासाठी रिझर्व्ह बँक आणि बँकेच्या या गटात समन्वयाचा अभाव आढळतो. \n\nजर सरकारला हे घोटाळे रोखायचे असतील तर त्यांना या आर्थिक घोटाळ्यांचा सुगावा लावण्यासाठी अखिल भारतीय सेवांच्या धर्तीवर एक स्वतंत्र आणि विशेष व्यवस्था उभी करण्याविषयी विचार करायला हवा. आर्थिक आणि कायदेशीर माहिती असणाऱ्या सक्षम अधिकाऱ्यांचा यात समावेश व्हायला हवा. \n\nआर्थिक अनियमिततांची एका ठराविक कालावधीमध्ये यशस्वीरित्या तपासणी पूर्ण करण्यासाठी हे अधिकारी सक्षम असावेत यासाठी त्यांना प्रशिक्षण देणं गरजेचं आहे. सरकारची इच्छा असल्यास बँका, रिझर्व्ह बँक आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांचा एक गट बनवून कमी वेळातच अशी व्यवस्था उभी करता येईल. \n\nमोठ्या प्रकल्पांसाठी कर्ज देण्याआधी बँकांनी कठोरपणे त्याचं मूल्यांकन करावं यासाठी एक अंतर्गत रेटिंग एजन्सीही तयार करण्यात यावी. या प्रोजेक्टचं मूल्यांकन बिझनेस मॉडेलच्या आधारे करण्यात यावं. आणि कंपनीचा ब्रँड वा पत याने प्रभावित न होता ही संपूर्ण योजना ठरवण्यात आलेल्या प्रक्रियांनानुसार कठोरपणे लागू करण्यात यावी. \n\nयाशिवाय बँकांनी आय.टी. सर्व्हिस आणि डेटा अॅनालेटिक्स क्षेत्रातील उपलब्ध असणाऱ्या सर्वोत्तम लोकांची नियुक्ती करणं गरजेचं आहे. म्हणजे मग धोक्याचा इशारा देण्यात आलेल्या खात्यांविषयी आणि सुरुवातीची धोक्याची घंटा वाजवणाऱ्या संकेतांवर प्रभावीपणे काम करता येईल. यामुळे ग्राहकांविषयीचा तपशील अधिक योग्य तऱ्हेने ठेवण्यासही मदत होईल. \n\nशेवटची गोष्ट म्हणजे धोकेबाजांच्या सोबत संगनमत करणारे बँक कर्मचारी आणि बँक खात्यांच्या आकडेवारीमध्ये अफरातफर करणारा तिसरा पक्ष म्हणजे चार्टर्ड अकाऊंटंट, ऑडिटर्स आणि रेटिंग एजन्सी या सगळ्यांनाही कठोर शिक्षा व्हावी यासाठीही तरतूद करण्यात यायला हवी. \n\n(दिल्लीत राहणाऱ्या पूजा मेहरा या ज्येष्ठ पत्रकार आहेत आणि 'द लॉस्ट डिकेड (2008018) हाऊ द इंडिया ग्रोथ स्टोरी डीवॉल्व्ड इन्टू ग्रोथ विदाऊट अ स्टोरी' च्या लेखिका आहेत.) \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप..."} {"inputs":"... यांगजीसारखं हॉस्पिटल पूर्णपणे कोव्हिडसाठी राखीव ठेवण्यात आलं. कोव्हिड टेस्टिंगपासून ते कोव्हिड ट्रिटमेंटपर्यंतच्या सर्व सोयी एकाच हॉस्पिटलमध्ये उपलब्ध होत्या. चाचणीसाठी लोकांना हॉस्पिटलच्या आत जाण्याचीही गरज नव्हती. त्यासाठी विशेष बूथ तयार करण्यात आले होते. या बूथमध्ये हातभर अंतरावरून कुठल्याही प्रकारचा शरीरिक संपर्क येणार नाही, अशा प्रकारे चाचणीसाठी नमुने गोळा केले जायचे. हॉस्पिटलकडून ज्या काही चाचण्या व्हायच्या त्या बूथवर नमुने गोळा करून तिथेच ते नमुने तपासले जायचे आणि अवघ्या चार ते पाच तासात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि त्यांना गरजेच्या असणाऱ्या सर्व वस्तू उपलब्ध करून देणं, ही जबाबदारी देण्यात आली होती. उषा स्वतः त्यांच्यासाठी वाण सामान आणायच्या, त्यांची औषधं आणून द्यायच्या. \n\nइतकंच नाही तर केरळमध्ये कोव्हिडच्या अगदी सुरुवातीपासून 'कम्युनिटी किचन' सुरू करण्यात आले. घरी किंवा हॉस्पिटल्समध्ये आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांसाठी या किचनमधून दररोज 600 डबे मोफत पुरवले जायचे. याशिवाय, कोव्हिडमुळे आयसोलेशनमध्ये रहाण्याची वेळ आलेल्या कोरोनाग्रस्तांच्या मानसिक अवस्थेकडेही विशेष लक्ष देण्यात आलं. कोरोनाग्रस्तांसाठी मानसिक आरोग्य सेवाही पुरवण्यात आली. \n\nगरजवंतांना आर्थिक मदतही देण्यात आली. मात्र, यूकेमध्ये घरी आयसोलेशनमध्ये राहणाऱ्यांना 500 युरो देण्याची योजना सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात आली. त्यापूर्वी कोव्हिडच्या 4 महिन्यात ज्यांनी ज्यांनी कोव्हिडमुळे आर्थिक मदतीसाठी अर्ज केले होते त्यापैकी तब्बल दोन तृतिआंश अर्ज फेटाळण्यात आले होते. \n\nयूकेमधल्या सायंटिफिक अॅडव्हाईस ग्रुप फॉर इमरजंसीज रिपोर्टने सप्टेंबरमध्ये एक अहवाल सादर केला होता. या अहवालानुसार आयसोलेशनमध्ये असणाऱ्यांपैकी 20 टक्क्यांहून कमी लोकांना नियमांचं पूर्णपणे पालन केलं होतं. \n\nकोरोना\n\nया अनुभवानंतर यूके सरकारने आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाग्रस्तांना आर्थिक मदत मिळण्यासाठीचे निकष अधिक व्यापक केले आहेत.\n\nकेरळमध्ये तीन वर्षांपूर्वी निपाह विषाणूची साथ आली होती. तो अनुभव गाठीशी होता, असं केरळच्या आरोग्य मंत्री के. के. शैलेजा सांगतात. त्याच अनुभवाचा कोव्हिड काळात फायदा झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. घरी आयसोलेशनमध्ये असणाऱ्या कोरोनाग्रस्तांना सर्वतोपरी मदत मिळावी, असा त्यांचा आग्रह होता. यामुळेच कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यात आणि हॉस्पिटलमधली गर्दी टाळण्यात यश आल्याचं शैलेजा यांचं म्हणणं आहे. \n\nकेरळची लोकसंख्या साडेतीन कोटी आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतात सर्वाधिक कोरोनाग्रस्त केरळमध्ये होते. तिथून केरळ सरकारने प्रयत्न सुरू केले. परिणामी आज जगात कोरोनाचा सर्वात कमी मृत्यूदर केरळमध्ये आहे. \n\nस्टेप 4 : वृद्धांची काळजी घ्या\n\nगेल्या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला जनरल फिजिशिअन लिसा फेडरले यांनी जर्मनीमधल्या टुबिंगन शहरातल्या केअर होम्समध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये, यासाठी चाचण्या करायला सुरुवात केली. केअर होम्स म्हणजे एक प्रकारचे वृद्धाश्रम.\n\nइटली आणि स्पेनमध्ये कोव्हिड-19..."} {"inputs":"... यांचे काका आहेत. उत्तर कोरियाचे दुसरे राष्ट्रप्रमुख आणि जाँग-उन यांचे वडील किम जाँग-इल यांचे ते सावत्र भाऊ आहेत. \n\nउत्तर कोरियाचे संस्थापक किम इल-सुंग यांचा मुलगा असल्यामुळे तेसुद्धा \"पाएक्तू शिखराच्या पवित्र घराण्याचे\" सदस्य आहेत. एकेकाळी त्यांच्याकडे किम जाँग-इल यांचे प्रतिस्पर्धी म्हणून पाहिलं जात होतं. म्हणूनच त्यांची नियुक्ती वेगवेगळ्या युरोपीय देशांमध्ये राजदूत म्हणून नियुक्त करून उत्तर कोरियाच्या बाहेरच ठेवण्यात आलं होतं.\n\n66 व्या वर्षी रिटायर झाल्यानंतर गेल्या वर्षी किम प्याँग-इल प्यों... उर्वरित लेख लिहा:","targets":"चे सदस्य नाहीयेत, मात्र राष्ट्रप्रमुख पदासाठी कुटुंबातील योग्य उमेदवार पुढे येईपर्यंत ते ही भूमिका पार पाडू शकतात.\n\nउत्तराधिकाऱ्याची निवड कशी होते?\n\n1948 साली स्थापना झाल्यापासूनच उत्तर कोरियामध्ये किम कुटुंबीयांचीच सत्ता आहे. देशाच्या नव्या नेत्याच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा उत्तर कोरियाची संसद सुप्रीम पीपल्स असेंब्ली करते. मात्र वर्कर्स पार्टी आणि समर्थकांचं बहुमत असलेल्या उत्तर कोरियाच्या संसदेची भूमिका ही बरीचशी 'रबर स्टँपसारखी आहे. अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच आधीच देशाचा नेता कोण होणार हे ठरलेलं असतं.\n\nकिम जाँग-उन याचे वडील किम जाँग-इल हे 1994 साली उत्तर कोरियाचे प्रमुख बनले. उत्तर कोरियाचे संस्थापक असलेल्या किम इल-सुंग यांच्या मृत्यूनंतर त्यांनी देशाची सूत्रं हाती घेतली होती. देशाच्या राजकारणात किम कुटुंबाची भूमिका कशी महत्त्वाची राहील, याची दक्षता त्यांनी आपल्या कार्यकाळातच घेतली होती.\n\nकिम इल-सुंग यांनी आपल्या मुलाची किम जाँग-इल यांची उत्तराधिकारी म्हणून निवड केली, तर जाँग-इल यांनी आपल्या मुलाकडे म्हणजेच किम जाँग-उन यांच्याकडे सत्तेची सूत्रं दिली.\n\nकिम जाँग-उन यांचं कुटुंब आहे, मात्र अजूनपर्यंत तरी त्यांच्या मुलांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात कोणीच पाहिलं नाहीये, सत्ता सांभाळण्यासाठीही कोणाला तयार केलं गेलं नाहीये. किम जाँग-उन यांच्या मुलांची नावंही कोणाला माहीत नाही.\n\nएकूणच उत्तर कोरियात किम जाँग-उन यांची जागा घेण्याच्या दृष्टीने कोणालाही तयार करण्यात आलं नाहीये, त्यामुळेच त्यांचं अकाली निधन झालं तर निर्माण होणारी पोकळी भरून काढणं कठीण होईल.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... यांच्या मते या साडेचार मिनिटांच्या लांबीच्या मुलाखतीवरून त्यांचं एकूण लोकशाहीबद्दलचं मत वा संसदीय लोकशाहीबद्दलचं मत ठरवणं योग्य नाही. \"सुधींद्र कुलकर्णी म्हणाले तसं ते मत संविधानविरोधी आहे, असा निष्कर्ष काढणं आत्मघातकी आहे असं मला वाटतं. लोकशाहीबद्दलचं त्यांचं मत इथे जे प्रश्न विचारले गेले त्यासंदर्भातच आलं आहे. त्यातलं हे बरोबर आहे की संसदीय लोकशाहीचा जो अनुभव तोपर्यंत त्यांनी घेतला होता, पहिल्या निवडणुकीनंतर सत्ताधारी वर्गानं जी धोरणं स्वीकारली होती त्याबद्दल बाबासाहेब आंबेडकर अजिबात समाधानी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"चितपणे राजकीय मॉडेल देतांना ते दिसताहेत,\" असं विश्लेषण राहुल कोसंबी यांनी केलं. \n\nप्रकाश आंबेडकरांच्या मते बाबासाहेबांना व्यक्ती आणि विचार बदलणारी व्यवस्था हवी होती आणि म्हणून त्यांनी बुद्धिझम स्वीकारला, पण त्यांनी मार्क्सवाद कुठेही मुळापासून नाकारला नव्हता. \n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... यांना वाटतं. \n\n\"नोकऱ्यांमध्ये वाढ होणं आणि खासगी क्षेत्रातील गुंतवणुकींना चालना मिळणं आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीतील ही दोन मोठी आव्हानं भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आहेत,\" असं सबनवीस यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n'नोकऱ्यांमध्ये वाढ होणं आवश्यक आहे.'\n\nविकास आणि आर्थिक प्रगती, या दोन मुद्द्यांवरून नरेंद्र मोदी यांनी 2014ची निवडणूक लढवली होती, आणि त्यांना बहुमत मिळालं होतं. सत्तेत आल्यावर नोकरीच्या संधी निर्माण करू, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. पण गेल्या तीन वर्षांमध्ये फारशा नोकऱ्या उपलब्ध झाल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नात सुधारणा होणं ही चांगली बाब आहे. त्यानं एक सकारात्मक संदेश जातो पण त्याचा परिणाम निवडणुकीवर होईल असं वाटत नाही. कारण या विधानसभेच्या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांची चर्चा अधिक होते आणि तेच मुद्दे अधिक प्रभावी ठरतात,\" असं सबनवीस यांना वाटतं. \n\nगेल्या दोन दशकांहून अधिक काळ गुजरातवर भाजपची सत्ता आहे. त्यामुळं भाजप थोडं बॅकफूटवर येऊन खेळत आहे असं वाटत होतं. पतमानांकन सुधारणेचा निवडणुकीवर थेट परिणाम तर होणार नाही, पण यामुळं भाजपच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं बळ वाढून ते जोरात प्रचाराला लागतील, असं गौरांग शहा यांना वाटतं. \n\nइमेज बिल्डिंगसाठी फायदा होईल का? \n\nगुजरात निवडणुकीचा निकाल काहीही लागला तरी भारताच्या सार्वभौम पतमानांकनात वाढ होणं, हे पंतप्रधानांना नाताळाची आधीच मिळालेली भेट आहे, असं म्हणण्यास काही हरकत नाही. \n\nभारताच्या GDPमध्ये घसरण झाल्यानंतर आणि GSTच्या अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी, आल्यानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये पंतप्रधान बॅकफूटवर गेले होते. त्यांच्यावर विरोधक टीकेचा भडिमार करत होते. \n\nअशा परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय संस्थांच्या अहवालानंतर पंतप्रधान मोदी हे 'अर्थव्यवस्थेचे तारणहार' नेते आहेत, अशी प्रतिमा पुनर्स्थापित करण्याचा भाजपातर्फे नक्कीच प्रयत्न केला जाऊ शकतो. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.\n\nअंतर्गत मूल्यमापन किंवा अकरावीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षेचा विचार राज्य सरकार करू शकतं असंही काही जाणकारांनी सांगितलं. विद्यार्थ्यांचे गेल्या काही वर्षांमधील मार्क आणि दहावी वर्षातील वेळोवेळी करण्यात आलेले मूल्यांकनाचे मार्क या आधारे दहावीचा निकाल जाहीर करू शकतो अशी भूमिका शिक्षण विभागाची असल्याचे समजतं.\n\n'निर्णय घ्यायला एवढा विलंब का?'\n\nविद्यार्थी आणि पालक यांच्यावर येणारा ताण लक्षात घेता राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावा आणि आपली भूमिका स्पष्ट करावी, असं पत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यासाला सुरूवात केल्याचंही पालक सांगतात.\n\nदहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक सूजाता रोके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"दहावीची परीक्षा रद्द केल्याने मुलं निर्धास्त झाली आहेत. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची जबाबदारी कमी झाली आहे. वाचनाची, लिहिण्याची आवड दिसत नाही. याची आम्हाला काळजी वाटते. \n\nत्यांचं पुढचं शिक्षण कसं होणार, मार्क कसे मिळणार याची चिंता वाटते. ऑनलाईन शिक्षणामुळे इंटरनेटवर गेम्स, चॅटींग या दिशेने मुलं वळत आहेत. शिक्षण विभागाला विनंती आहे की त्यांनी यावर ठोस तोडगा काढावा.\" \n\nतर दुसऱ्या बाजूला परीक्षाच घेतल्या पाहिजेत असंही काही पालकांचं म्हणणं आहे. \"शिक्षणाच्या इतिहासात पहिल्यांदाच दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. पहिली ते आठवी परीक्षा नाही. नववीची परीक्षा गेल्यावर्षी झालेली नाही. यंदा दहावीच्या परीक्षांवरून गोंधळ आहे. 16 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश कसा दिला जाईल याचं मूल्यांकन होणार नसेल तर अनर्थ होईल. परीक्षा झाली पाहिजे असं मला वाटतं.\" असं मत पालक प्रणाली राऊत यांनी व्यक्त केलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... याचं भान कोणालाच नसणार. \n\nकळीचा मुद्दा बाजूला कसा सारायचा, याचा जणू वस्तुपाठ म्हणून हे फेरीवाले-विरोधी आंदोलन दाखवता येईल.\n\nफेरीवाल्यांची बाजारपेठ\n\nदुसरा मुद्दा फेरीवाल्यांचाच. पण खरं तर त्यापेक्षा कितीतरी मोठा. एक तर फेरीवाल्यांचा मुद्दा हा मराठी विरुद्ध बिगर-मराठी, असा मुळातच नाहीये. आणि तो नुसता फेरीवाल्यांच्या पुरताही नाहीये. \n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विरोधात 2008 ला दिल्लीत आंदोलन झालं होतं.\n\nतो केवळ औपचारिक अर्थाने 'व्यवसाय स्वातंत्र्या'पुरता देखील मर्यादित नाही. आपल्या देशात कोणत्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाटचालीत सरकार आणि राजकीय पक्ष म्हणून आपण कमी ताकदीच्या ग्राहकांच्या आणि कमी ताकदीच्या व्यावसायिकांच्या बाजूने आहोत का? की संघटित आणि बलिष्ठ आर्थिक हिताचीच री ओढणार आहोत?\n\n'आव्वाज' म्हणजे लोकशाही असते का? \n\nमनसेच्या आताच्या धडाकेबाज राजकारणातून येणारा तिसरा प्रश्न राजकारण करण्याच्या पद्धतीबद्दलचा आहे. \n\nआताच्या आंदोलनात फेरीवाल्यांवर हल्ले आणि त्यांना हुसकावून लावण्याचे दमदार प्रयत्न, यांचा वाटा मोठा आहे. आणि एकंदरच या सेनेच्या किंवा 'त्या' सेनेच्याही कामात 'आवाज' मोठे निघतात आणि विरोधकांवर 'तोंडसुख' घेण्याबरोबरच त्यांची धुलाई करण्याला राजकारण म्हटलं जातं. \n\n'खळ्ळ-खटयाक' हा शब्द महाराष्ट्रात रूढ झाला आहे.\n\nया प्रकारच्या राजकारणाला 'खळ्ळ-खटयाक'चं राजकारण, असा सूचक शब्दप्रयोग प्रचलित आहे. \n\nम्हणजे आपण क्षणभर असं धरून चालू की ज्याच्यावरून वाद चालू आहे तो मुद्दा बरोबर आहे. तरीही तो कुठे, कसा मांडायचा आणि त्यातून धोरण ठरवण्याकडे किंवा धोरण बदलण्याकडे कशी वाटचाल करायची, हा प्रश्न राहतोच. \n\nपण जर कुणी थेट 'आव्वाज' करण्याचा मार्गच वापरायचा म्हटलं, तर दोन शक्यता उद्भवतात. एक म्हणजे, 'आव्वाज' करणाऱ्यांचं नेहमी ऐकावंच लागेल आणि त्यामुळे इतरांना कधीच काही वेगळा विचार मांडता येणार नाही की वेगळे कार्यक्रम आणि वेगळी धोरणे यांचा पाठपुरावा करता येणार नाही. \n\nदुसरी शक्यता अशी, की वेगळे मुद्दे असणारेही फक्त 'अव्वाजा'च्याच भाषेत बोलायला लागतील. तसं झालं तर सार्वजनिक क्षेत्र, राजकारण वगैरे गोष्टी संपल्या, असंच म्हणावं लागेल. \n\nकारण मग स्पर्धा राहील ती मोठा 'आव्वाज' करण्याची, जास्त दादागिरी करण्याची, एकमेकांपेक्षा जास्त दमबाजी करण्याची. 'तुम्ही चार काचा फोडल्या तर आम्ही पाच फोडू,' असं म्हणण्याची.\n\nआणि मग कोणाचं म्हणणं योग्य आहे किंवा कोणाचं म्हणणं सगळ्यांत जास्त हिताचं आहे, ते दमबाजी करण्याच्या ताकदीवरून ठरणार.\n\nआणि या अशा रस्त्यावरच्या ताकदीला लोकशाही मानण्याची गफलत आपण करतो आहोत, हा या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा पुढे आलेला आणखी एक मुद्दा आहे. \n\nगमतीचा आणि चिंतेचा भाग म्हणजे, फेरीवाले-विरोधी आंदोलन असो किंवा आपली इतर राजकारणं असोत, त्यांचा रोख हे आणि असे प्रश्न ऐरणीवर आणण्यापेक्षा ते लपवण्याकडेच जास्त असतो.\n\nतेव्हा मनसेच्या आताच्या आंदोलनातही हे तिन्ही प्रश्न दूर लोटले गेले. लोकांचं लक्ष त्या मुद्द्यांकडे जाऊच नये, अशा..."} {"inputs":"... याचा अंदाज करणं आता कठीण आहे.\n\nअसं असलं तरी सीएमआयईच्या अंदाजानुसार भारताचा जीडीपी साडेपाच ते जास्तीत जास्त चौदा टक्क्यांनी घटू शकतो. जर कोरोनाचं संकट वाढलं तर ही घट 14 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकते. सगळं काही चांगलं झालं तर किमान साडेपाच टक्के घट तर त्यांच्या अंदाजात दिसतेच.\n\nजागतिक बँकेने भारताचा जीडीपी 3.2 टक्के घसरेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र काही महिन्यांनी जागतिक बँक भारताबाबत जो नवा अहवाल सादर करेल त्यात ही घसरण आणखी नोंदवलेली असेल असं म्हटलं जात आहे.\n\nभारत सरकार 31 ऑगस्ट रोजी जीडीपीचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याजही कमी मिळतं. तिकडं बँकांकडून कर्ज घेण्याचं प्रमाण कमी होतं. उलट लोक आपलं कर्ज फेडण्यावर भर देतात.\n\nसामान्य परिस्थितीत बहुतांश लोक कर्जमुक्त राहाणं ही चांगली बाब असते. मात्र हे घाबरल्यामुळे होत असेल तर कोणालाही आपलं भविष्य चांगलं दिसत नसल्याचा तो संकेत आहे. ते चांगलं दिसत नसल्यामुळेच लोक कर्ज घ्यायला कचरत आहेत. त्यांना भविष्यात चांगला पैसा मिळून कर्ज फेडू शकू याची खात्री वाटत नसल्याचं ते द्योतक आहे.\n\nजे लोक कंपन्या चालवत आहेत त्यांचीही हीच स्थिती आहे. गेल्या काही काळात अनेक मोठ्या कंपन्यांनी बाजारातला पैसा उचलून किंवा स्वतःचा हिस्सा विकून कर्जं फेडली आहेत.\n\nदेशातल्या सर्वांत मोठ्या खासगी कंपनीचं उदाहरण पाहाता येईल. रिलायन्सने या काळात दिड लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज फेडलं आणि स्वतःला कर्जमुक्त केलं.\n\nपाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था कशी बनेल?\n\nआता अशा स्थितीत पाच ट्रिलियन डॉलरचं स्वप्न कसं पूर्ण होणार? हा प्रश्नच गैरलागू वाटतो. पण जर पराभव मान्य करून मनुष्य थांबला तर संकटावर मात करून पुढे जाता येणार नाही. \n\nया संकटात संधी असल्याचं पंतप्रधान सांगत आहेत. ती संधी दिसतही आहे. पण ही संधी तर आधीही होतीच की.\n\nचीनशी तुलना किंवा चिनमधील उद्योगांना भारतात आणण्याची चर्चा पहिल्यांदाच होत नाहीये. भारत सरकार खरंच असं काही करेल का? ज्यामुळे परकीय गुंतवणूकदारांना भारतात व्यवसाय करणं खरंच सोपं आणि फायद्याचं वाटू लागेल, हा खरा प्रश्न आहे. तसं झालं तर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि या संकटाशी लढणं सोपं होईल.\n\nपरंतु मोठी स्वप्नं पाहाण्याची वेळ अजूनतरी आलेली नाही. परदेशी गुंतवणुकदारांना आकर्षित करण्याच्या नादात भारतीय कर्मचारी आणि मजुरांचे अधिकार 'स्वाहा' होणार नाहीत याकडेही लक्ष द्यायला हवे.\n\nमार्ग अनेक आहेत. तज्ज्ञ लोक मार्ग सुचवतही आहेत. पण योग्य परिणाम दिसेल असा उपाय कधी स्वीकारावा ही खरी परीक्षा आहे. \n\nअर्थव्यवस्थेत त्राण यावं यासाठी आणखी एक 'स्टीम्युलस पॅकेज' देण्याचे संकेत सरकारकडून मिळत आहेत. पण कोरोनाचं संकट कधी संपेल आणि मग पॅकेज देता येईल याची सरकार वाट पाहात आहे. अन्यथा हे औषधही वाया जाईल.\n\nत्यामुळे कोरोना संकट कमी होत जाईल तशी अनेक प्रश्नांची उत्तरं सापडत जातील.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"... याचा परिणाम लोकांच्या या लशीवरच्या विश्वासावर होईल.\"\n\nविरोधीपक्ष आणि अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी सवाल उपस्थित केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी काही ट्वीट्स करत कोव्हॅक्सिन परिणामकारक असल्याचं म्हटलं. \n\nपहिल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, \"अशा प्रकारच्या गंभीर मुद्दयावरून राजकारण करणं कोणासाठीही लाजीरवाणं आहे. श्री. शशी थरूर, श्री. अखिलेश यादव आणि श्री. जयराम रमेश, कोव्हिड-19च्या लसीला परवानगी देताना विज्ञाननिष्ठ प्रक्रियाचं पालन करण्यात आलेलं आहे, त्याची बदनामी करू नका. जागे व्हा आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाल्याचं चाचणीत दिसून आलं आहे. लस घेतलेल्या स्वयंसेवकांना आरोग्यविषयी मोठा त्रास झालेला नाही.\"\n\n\"लस घेतल्यानंतर काहीवेळा तापासारखं वाटतं. लस घेतल्याठिकाणी सूज येते किंवा दुखतं. पण या गोष्टी फार छोट्या आहेत. कोरोना महामारीचा विचार करता कोव्हॅक्सीनला मिळालेली परवानगी योग्य आहे,\" असं डॉ. गिल्लूरकर सांगतात. \n\nभारत बायोटेकचं म्हणणं काय आहे?\n\nकोव्हॅक्सिन तयार करणाऱ्या भारत बायोटेक कंपनीचे अध्यक्ष कृष्ण इल्ला यांनी याविषयी एक निवेदन प्रसिद्ध केलंय. यात म्हटलंय, \"याची सर्वाधिक गरज असणाऱ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचणं आमचं उद्दिष्टं आहे. कोव्हॅक्सिनने सुरक्षा विषयक चांगली आकडेवारी दाखवून दिली आहे, यातल्या व्हायरल प्रोटीनने मजबूत अँटीबॉडीज निर्माण केल्याचं आढळून आलंय.\"\n\nपण लस किती परिणामकारक आणि सुरक्षित आहे हे सांगणारी कोणतीही आकडेवारी भारत बायोटेक कंपनी आणि DCGI नेदेखील दिलेली नाही. या लशीच्या दोन डोसमुळे 60 टक्क्यांपेक्षा जास्त परिणामकारकता गाठता येत असल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेने सूत्रांच्या दाखल्याने म्हटलंय. \n\nदिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, \"आणीबाणीच्या परिस्थितीत समजा केसेसमध्ये अचानक मोठी वाढ झाली आणि लशीची गरज पडली तर भारत बायोटेकच्या लशीचा वापर करण्यात येईल. सीरम इन्स्टिट्यूटच्या लशीमुळे अपेक्षित निकाल मिळत नसतील, तर त्यावेळीही बॅकअप म्हणून ही लस वापरता येईल.\"\n\nगुलेरियांच्या या विधानाविषयी जेष्ठ पत्रकार तवलीन सिंह यांनी म्हटलंय, \"याचा नेमका अर्थ काय? लसीकरणाला जर बॅकअपची गरज असेल तर मग लसीला अर्थच काय?\" \n\nलशीचा राष्ट्रवाद\n\nकोव्हॅक्सिनच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच याला 'स्वदेशी लस' म्हटलं गेलंय. कोव्हिशील्ड लस भारतात उत्पादित होत असली तरी ही मूळ लस ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाने विकसित केलेली आहे. \n\nया दोन्ही लशींना परवानगी देण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका ट्वीटमध्ये लिहीलं, \"ज्या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठीची परवानगी देण्यात आलेली आहे, त्या दोन्ही मेड इन इंडिया आहे. ही बाब आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करण्याची आपल्या वैज्ञानिक समाजाची इच्छाशक्ती दाखवतं.\"\n\nलशीच्या राष्ट्रवादाबद्दल ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता लिहीतात, \"चीन आणि रशियाने तिसऱ्या टप्प्यातल्या चाचण्यांचा डेटा सार्वजनिक न करता लाखो लोकांना ही लस दिली आणि आता..."} {"inputs":"... यातल्या बहुतेक आत्महत्या जानेवारी 2018नंतर झाल्याचं ते सांगतात. जानेवारी 2018मध्ये या यादीची पहिली आवृत्ती (First Draft) जाहीर करण्यात आला होती.\n\nआणखीन एक कार्यकर्ते प्रसेनजीत बिस्वास या रजिस्टरला 'मानवी आपत्ती' म्हणतात. यामुळे 'हजारो सच्चे नागरिक परागंदा होतील आणि हे नैसर्गिक न्यायाच्या विरुद्ध' असल्याचं ते सांगतात.\n\nहे मृत्यू 'अनैसर्गिक' असल्याचं आसाम पोलीस मान्य करतात, पण या मृत्यूंचा संबंध नागरिकत्त्वाच्या मुद्दयाशी आहे असं सांगणारे पुरेसे पुरावे नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n2015मध्ये ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"तल्या त्यांच्या घरामध्ये सापडला. त्यांच्या बाजूला तीन कागदपत्रं सापडल्याचं त्यांच्या मित्रांचं आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांना परदेशी नागरिक घोषित करणारं एनआरसीचं पत्र, आपल्या मृत्यूला कुटुंबातलं कोणीही जबाबदार नसल्याचं सांगणारी त्यांच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आणि मित्रांकडून आपण घेतलेली लहान कर्ज फेडावीत असं बायकोला सांगणारं पत्र. \n\n\"ते 1968ला पदवीधर झाले आणि मग स्वतःच्याच शाळेत ते 30 वर्षं शिकवत होते. ते परदेशी नाहीत हे त्यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावरून सिद्ध होतं. त्यांच्या मृत्यूला एनआरसीचे अधिकारी जबाबदार आहेत.\" त्यांचा भाऊ अखिलचंद्र दास यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. हा निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील. तो त्यांचा अधिकार आहे. पण काही लोकं आपल्या पक्षाला श्रेय मिळण्यासाठी निर्णय आधीच जाहीर करत आहेत. हे योग्य नाही. \"\n\nकोव्हिडच्या परिस्थितीत रोज शेकडो मृत्यू होत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा आहे. रेमडेसीवीर इंजेक्शन मिळत नाहीयेत. त्यात मोफत लसीकरणाचा निर्णय सरकारने जाहीर केला. \n\nलोकमतचे सहायक संपादक संदिप प्रधान सांगतात,\"कोरोनाची परिस्थिती भयंकर असताना मोफत लसीकरणाच्या निर्णयावरून श्रेय घेण्याचा प्रयत्न हा लांच्छनास्पद आहे\".\n\nश्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज लसीकरण केंद्र बंद पडतायेत. तुम्ही मोफत द्यालही पण तितकी उपलब्ध आहे का? आतापर्यंत 13 कोटींच्या लोकसंख्येत महाराष्ट्राने 1 कोटी 42 लाख लोकांचं लसीकरण केलं आहे. त्यात लसीचा तुटवडा आहे. आधी उपलब्ध करावी आणि मग हवेतल्या घोषणा सरकारने कराव्यात. \"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... यामध्ये ट्रान्सपोर्ट, हॉटेल-रेस्टॉरंट्स, गाईड, छोटे दुकानदार असे अनेक जण असतात. या सगळ्यांच्याच रोजगारावर आता कुऱ्हाड आली आहे,\" असं जसवंत सिंग यांनी म्हटलं\n\nकोरोनामुळे डिसेंबरपर्यंत परदेश प्रवास सुरू होईल की नाही, याबद्दल अनिश्चितता आहे. पण किमान सरकारनं ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून देशांतर्गत पर्यटनाला सुरूवात केली तर या व्यवसायाला थोडा तरी आधार मिळेल, अशी अपेक्षाही जसवंत सिंग यांनी व्यक्त केली.\n\nवनपर्यटन बंद झाल्यामुळे वनविभागाचेही नुकसान \n\nताडोबा व्याघ्र प्रकल्पाचीही परिस्थिती अशीच आहे. बुकिंग रद... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी वाईट असणार, असं 'कंफेडरेशन ऑफ इंडस्ट्री'ने (CII) कोरोना व्हायरसच्या परिणामांवर अभ्यास करताना म्हटलंय.\n\nधार्मिक तीर्थस्थळंही ओस पडली आहेत\n\nCIIच्या रिपोर्टनुसार पर्यटन व्यवसायानं ऑक्टोबर 2019 पासून मार्च 2020 पर्यंत 28 अब्ज डॉलरचा महसूल उत्पन्न करणं अपेक्षित होतं. पण आता कोरोनामुळे या महसूलात मोठ्या प्रमाणावर घट झालेली आहे. \n\nCIIच्या रिपोर्टनुसार, यावर्षी मार्चपर्यंतची 80 टक्के हॉटेल बुकिंग रद्द करण्यात आली होती. पर्यटन व्यवसायात हॉटेल बुकिंग अनेक महिने आधी केली जातात. ऑक्टोबर 2020 पासून मार्च 2021 पर्यंतची हॉटेल बुकिंग होणं अपेक्षित होतं, मात्र कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे लोकांनी अद्याप बुकिंग सुरू केलेली नाही.\n\n6 मार्चला CIIने हा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यानंतर परिस्थिती अजूनच चिघळली आहे.\n\nCIIच्या पर्यटन समितीचे अध्यक्ष दीपक हकसर यांच्या मते, \"पर्यटनयाविषयी आताच काही भाष्य करणं उचित ठरणार नाही. पण, भारतातील स्थिती पूर्वपदावर येणं हे विदेशात कशी परिस्थिती आहे, यावर अवलंबून असेल.\"\n\n'गणपतीनंतर देशांतर्गत प्रवास सुरू होऊ शकतो'\n\nगेल्या काही वर्षात ट्रॅव्हल अँड टूरिझम हा आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला होता. पण आता कोरोनामुळे प्रवासावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पण माझ्या अंदाजाप्रमाणे गणपतीनंतर देशांतर्गत प्रवासाला सुरूवात होईल. लोक लॉकडाऊनमुळे घरात बसून कंटाळले आहेत. कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामामुळे लोकांच्या हातातला पैसा कमी होईल. त्यामुळे बजेट ट्रॅव्हलला प्राधान्य दिलं जाईल, असं मत वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.\n\nआंतरराष्ट्रीय स्तरावर जानेवारी-फेब्रुवारीपासून परिस्थिती सुधारेल असा अंदाज वीणा पाटील यांनी व्यक्त केला. मात्र, यामध्ये द्विराष्ट्रीय संबंध गुंतलेले असल्यामुळे कोणत्या देशात कधी पर्यटन सुरू होईल हे त्यावेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असेल असं वीणा पाटील यांनी म्हटलं.\n\n\"या परिस्थितीत पर्यटन व्यवसायाला आर्थिक तोटा होणारच आहे आणि ते सर्वांनीच स्वीकारलं असल्याचं वीणा पाटील यांनी म्हटलं. ट्रॅव्हल आणि एव्हिएशन इंडस्ट्री या मुळातच प्रॉफिट कमावणारे व्यवसाय नाहीयेत, त्यांचा बिझनेस व्हॉल्यूमवर अवलंबून असतो. अशापरिस्थितीत पर्यटन व्यवसाय जानेवारीपर्यंत तग धरून राहू शकतो. तोपर्यंत परिस्थिती सुधारेल अशी अपेक्षा आहे.\"\n\nपर्यटन व्यवसायाचं नेमकं किती..."} {"inputs":"... याविषयी सखोल संशोधन केलंय.\n\nलशीसाठीची जगातली एकूण उत्पादन क्षमता, ही लस लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आवश्यक आरोग्यव्यवस्था, त्या देशाची एकूण लोकसंख्या आणि या देशाला किती लस परवडणार आहे यांचा अभ्यास करण्यात आला. \n\nया संशोधनातून निष्पन्न झालेल्या गोष्टी या श्रीमंत विरुद्ध गरीब या फरकानुसार काहीशा अपेक्षित आहेत. सध्याच्या घडीला युके आणि अमेरिकेमध्ये लशींचा चांगला पुरवठा आहे. कारण लशीच्या विकास प्रक्रियेमध्ये भरपूर पैसे गुंतवणं या देशांना शक्य होतं आणि परिणामी लस मिळवण्याच्या शर्यतीत हे देश आघाडीवर हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ियन नागरिकांना फायझर, स्पुटनिक किंवा सायनोफार्म लस निवडण्याचा पर्याय दिला जात असला, तरी प्रत्यक्षात बहुतेकांना सायनोफार्म लस दिली जातेय.\n\nव्हॅक्सिन डिप्लोमसी म्हणजे काय?\n\nचीनचा या प्रदेशावरचा प्रभाव दीर्घकालीन राहण्याची शक्यता आहे. चीनच्या सायनोफार्म लशीचे दोन्ही डोस वापरणारे देश, भविष्यात गरज पडल्यास पुढच्या बूस्टर डोससाठीही चीनवरच अवलंबून राहण्याची शक्यता आहे.\n\nयुनायटेड अरब अमिरात - UAE देखील चीनच्या लशीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. सध्या त्यांच्याकडे देण्यात येणाऱ्या एकूण लशींपैकी 80% लशी या सायनोफार्म आहेत. UAE मध्ये सायनोफार्मच्या निर्मितीसाठीचा कारखानाही उभारण्यात येतोय.\n\n\"लशीच्या उत्पादनासाठीचे कारखाने, प्रशिक्षित कर्मचारी हे सगळं चीनकडून पुरवण्यात येतंय. त्यामुळेच चीनचा प्रभाव दीर्घकालीन असेल. आणि यामुळेच ही लस घेणाऱ्या देशाच्या सरकारला भविष्यात चीनला कोणत्याही गोष्टीसाठी नाही म्हणणं अतिशय कठीण जाईल.\"\n\nपण जगाला लशीचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणं याचा अर्थ स्वतःच्या देशातल्या लोकसंख्येला सर्वांत आधी लस मिळेलच असं नाही.\n\nजगाला लशींचा सर्वाधिक पुरवठा करणाऱ्या दोन देशांत - चीन आणि भारतात 2022च्या अखेरपर्यंत पुरेशा प्रमाणात लसीकरण होणार नसल्याचा अंदाज EIUच्या संशोधनात व्यक्त करण्यात आलाय. या दोन्ही देशांमधली प्रचंड मोठी लोकसंख्या आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचा तुटवडा यामुळे या दोन्ही देशांतल्या लसीकरणाला वेळ लागणार आहे. \n\nआव्हानं काय आहेत?\n\nकोव्हिडच्या लशीचा जगातला सर्वांत मोठा उत्पादक म्हणून भारताला मिळालेलं यश हे खरंतर, अदर पूनावाला या एका माणसामुळे मिळालेलं आहे. सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पूनावालांची कंपनी जगातली सर्वांत मोठी लस उत्पादक आहे.\n\nपण लशीची परिणामकारकता सिद्ध होण्याआधीच त्यामध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या अदर पूनावालांच्या निर्णयावर त्यांच्या घरच्यांनीच शंका घ्यायला सुरुवात केली होती.\n\nऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकाने तयार केलेली लस जानेवारी महिन्यामध्ये भारत सरकारने स्वीकारली आणि आता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लशीच्या 24 लाख डोसेसचं दररोज उत्पादन करण्यात येतंय.\n\nअदर पूनावाला सांगतात, \"मला वाटलं होतं की उत्पादन तयार झालं की हा तणाव संपेल. पण सगळ्यांना खुश ठेवणं हे सगळ्यांत मोठं आव्हान आहे.\"\n\nउत्पादनाचं प्रमाण एका रात्रीत वाढवता येणार नसल्याचं ते म्हणतात.\n\n\"या गोष्टींना वेळ लागतो. लोकांना..."} {"inputs":"... युरोपात हे प्रमाण 75 टक्के आहे. \n\nअमेरिकेत सिंचनासाठी भूगर्भातील पाणीच वापरलं जातं. 2010 मध्ये दररोज किमान 50 अब्ज गॅलन पाणी उपसलं गेलं.\n\nजेवढ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होतो, तेवढ्या प्रमाणात पुनर्भरण होत नसल्यानं भूस्खलन होऊ लागलं आहे. \n\nकॅलिफोर्नियाच्या सॅन जोआचिनमध्ये भूस्खलनास हीच परिस्थिती कारणीभूत आहे.\n\nमेक्सिको सिटीची कथाही वेगळी नाही. शहराच्या सव्वा दोन कोटी लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील 41 टक्के पाण्याची पुरवठ्या दरम्यान गळती होते. \n\nया गतीनं मेक्स... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे.\n\nभराव टाकणार कसा?\n\nशांघायमध्येही अशाच स्वरुपाच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. तिथं ठिकठिकाणांहून पाणी आणून शहरातले तलाव काठोकाठ भरण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा उपसा कमी झाला आणि भूस्खलनाची गतीही मंदावली आहे.\n\nअमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात हॅम्पटन रोड या भागातही हाच फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथं भूजलाचा उपसा झाल्यानं भूस्खलन सुरू झाले आहे. \n\nत्याचा वेग वर्षाला 3 मिलीमीटर एवढा आहे. इथल्या प्रशासनानं सांडपाण्यावर प्रक्रिया करुन ते पाणी पोटोमॅक नदीत सोडण्याचं ठरवलं आहे. \n\nअमेरिकन जियोलॉजिकल सर्व्हेचे वैज्ञानिक डेव्हीड नेल्म्स म्हणतात, हा पर्याय सगळीकडे उपयोगी पडेलच असं नाही. \n\nजमिनीत माती आणि वाळू असे दोन थर असतात. पाण्याचा उपसा झाला की, हे दोन्ही थर एकत्र होतात. भूजलाची पातळी जरी वाढली तरी त्यामुळे मातीचा एक थर तयार होईल. पण सुकलेल्या मातीला मुळ रुपात आणणं कठीण असतं, असं नेल्म्स यांनी स्पष्ट केलं.\n\nभारतानं जगभरातल्या या उदाहरणांपासून काही शिकण्याची गरज आहे. आपल्याकडे भूजलाचा सर्वाधिक उपसा केला जातो. वर्षागणिक कमी होत असलेला पाऊस आणि आटणाऱ्या नद्या यामुळे आपल्यावर पाण्याचं संकट घोंगावत आहे. \n\nआपण आताच सावध झालो नाही तर खूपच उशीर होईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... योगी आदित्यनाथ यांनी कोरोना स्थितीबाबत आढावा बैठक घेतली होती. यावेळी लस पुरवठ्याकरिता जागतिक पातळीवर टेंडर जारी करण्याचा प्रयत्न सरकारचा प्रयत्न आहे. तसंच एक कोटी कोव्हिड-19 लशींची ऑर्डर देण्यात आल्याचंही आदित्यनाथ यांनी सांगितलं होतं. \n\nसीरम इन्स्टीट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांना प्रत्येकी 50 लाख तर जगभरात पाच कोटी लशींचं कंत्राट देण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्याचे अपर मुख्य आरोग्य सचिव अमित मोहन प्रसाद यांनीही दिली होती.\n\n1 मे रोजी लसीकरण चालू करण्यात येईल, असा दावा सरकारकडून केला जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"टक : रुग्णालयात न येण्याचं सरकारचं आवाहन\n\nकर्नाटकमध्येही तरूणांच्या लसीकरणाची शक्यता धुसरच आहे. \n\n45 वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी सरकारकडे 6 लाख डोस आहेत. तर केरळकडे फक्त 2 लाख लशी उपलब्ध आहेत. \n\n18 ते 44 वयोगटातील तरुणांनी लसीकरणासाठी सरकारी रुग्णालयात येऊ नये, असं आवाहन कर्नाटक सरकारने केलं आहे. कर्नाटकला आतापर्यंत 99 लाख डोस मिळाले. त्याच्या मदतीने 45 वर्षांच्या वरील 95 लाख नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री सुधाकर यांनी दिली होती. \n\nतसंच केरळमध्येही 18 ते 44 वयाच्या नागरिकांचं लसीकरण करणं अशक्य असल्याचं सांगितलं जातं. \n\nशिवाय, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात तरूणांचं लसीकरण सुरू होण्यास आणखी वेळ लागू शकतो. आंध्र प्रदेशात ही प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू होईल, अशी माहिती मिळाली आहे. \n\nआसाम : पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध नाही\n\nआसाम 18 ते 44 वयाच्या नागरिकांचं लसीकरण करण्याची तयारी करत आहे. पण त्यासाठी त्यांच्याकडे पुरेसा लस साठा उपलब्ध नाही. \n\nआरोग्य विभागाच्या माहितीनुसार, आसाममध्ये आतापर्यंत 23 लाख 34 हजार 513 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. 18 ते 44 वयाच्या नागरिकांसाठी लस खरेदी करण्यात येत आहे. दोन्ही कंपन्यांकडे राज्याने लशीची मागणी केली. पण त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळालेलं नाही. पण, लस मिळतील याबाबत भारत सरकारकडून एक पत्र मिळालं आहे. \n\nपश्चिम बंगाल : कधीपर्यंत व्हॅक्सीन मिळणार, स्पष्ट नाही\n\nपश्चिम बंगालमध्येही 1 मे पासून लसीकरण सुरू होणार नाही, अशी माहिती बीबीसीचे सहयोगी पत्रकार प्रभाकर मणि तिवारी यांनी दिली आहे. \n\nराज्य सरकारने 5 मे पासून ही प्रक्रिया सुरू होईल, असं म्हटलं होतं. पण त्याबद्दलही स्पष्टता नाही. \n\nराज्य सरकार खासगी आणि सरकारी रुग्णालयांकरिता 3 कोटी लशींची खरेदी करणार आहे. यामध्ये 1 कोटी लशी खासगी रुग्णालयांना दिल्या जातील, अशी माहिती आरोग्य संचालक अजय चक्रवर्ती यांनी दिली आहे. \n\nजम्मू-काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश\n\nजम्मू-काश्मीरमध्येही तरुणांचं लसीकरण 1 मेपासून सुरू होणार नाही, असं केंद्र शासित प्रदेशच्या सरकारने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवल्याची माहिती बीबीसीचे सहयोगी पत्रकार मोहित कंधारी यांनी दिली. \n\nसरकारने 1.24 कोटी लशींची बुकींग केली असून त्या प्राप्त होताच प्रत्यक्ष लसीकरणाची तारीख घोषित करण्यात येईल.\n\nउत्तराखंडमध्ये लसीकरण सुरू होण्यास आणखी एक आठवडा..."} {"inputs":"... रंगमंचावर कोणी अमूक तमूक झालाय यावर तुमचा पक्का विश्वास बसतो. ह्या दोन्ही जाणिवा कमीअधिक बाळगत तुम्ही नाटकाच्या स्वाधीन होता. एका खऱ्या वाटणाऱ्या खोट्या खेळात खरं खरं सामील होता, हीच ती नाटकाची जादू. \n\nपाचव्या शतकात ग्रीक रंगभूमीवर झालेल्या नाटकांपासून ते आजतागायत जगभर नाटकं होत आहेत.\n\nती बघणाऱ्याला जशी मोहित करते तशीच करणाऱ्यालाही. रंगमंचीय अवकाशाच्या पोकळीत नट अवतरतो. झगझगीत प्रकाश अंगावर पडताच त्याचा कायापालट होतो. \n\nत्या पोकळीतला अवकाश तो आपल्या शब्दांनी आणि शरीरानं भरून टाकतो. ते शब्द लेखक... उर्वरित लेख लिहा:","targets":"गमंचावर निर्माण झालेला प्रत्येक क्षण इतका टवटवीत असतो की दुसऱ्याच क्षणी तो मरून जातो.\n\nरंगभूमी हे एक जग आहे. असं जग जे आतून आणि बाहेरूनही पाहता येतं.\n\nदुसरा क्षण तितकाच नवा आणि मरणारा असतो. त्यामुळे नाटकात सतत नवे क्षण जन्म घेतात. चित्रपटात चिरकालिकता असेल पण ही नित्यनूतनता नाही.\n\nअसं हे नाटक आजच्या जागतिकीकरणोत्तर कालखंडात अरिष्टात सापडलंय खरं. कारण तंत्रयुगानं असे काही दिव्य चमत्कार घडवले आहेत की नाटकासारख्या गरीब माणसाला ते झेपणारे नाहीत. भव्यता, नेत्रदीपकता हा आज परवलीचा शब्द आहे. \n\nमहाइव्हेंटच्या जमान्यात बाजाराने खूप महागडी आव्हानं कलामाध्यमांच्यासमोर उभी केली आहेत. तुमच्यासमोर सतत जागतिक होण्याचं आव्हान ठेवलं जात आहे आणि हे जागतिकीकरण बाजारकेंद्री आहे.\n\nमार्केट मिशनरीजचे फोर्सेस वापरून कला जगवण्याचे नवे फंडे शोधले जात आहेत. यात नाटक मागे पडणार हे साहजिकच आहे. पण आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, गरीब असणं हीच नाटकाची शक्ती आहे. ते कमी नेपथ्यात, मोजक्या प्रकाशात, कमीत कमी अवडंबर करून खेळलं जाऊ शकतं. \n\nनाटक कोणीही करू शकतं. नटाच्या शरीराचा, लेखकाच्या शब्दाचा वापर पूर्ण क्षमतेने करून छोट्याशा रंगमंचीय वर्तुळातही दिव्य अनुभव देण्याची ताकद नाटकात आहे.\n\nमुळात नाटक हे कम्युनिटी रिच्युअल असतं. ते विशिष्ट समूहाचं, त्याच्या अभिव्यक्तीचं, त्याच्या शैलीचं असतं. ते पूर्णपणे प्रादेशिक असतं. त्या त्या मातीतलं असतं. ते जागतिक नसतं. \n\nरंगमंचावर निर्माण झालेला प्रत्येक क्षण इतका टवटवीत असतो की दुसऱ्याच क्षणी तो मरून जातो.\n\nम्हणूनच प्रत्येक ठिकाणचं नाटक वेगळं असतं. विख्यात नाट्यदिग्दर्शक बी. व्ही. कारंथ म्हणायचे, \"नाटक झाडासारखं असतं. आधी त्याची मुळं मातीत खोल रुजली पाहिजेत, तरच त्याच्या फांद्या आकाशात जातील.\" \n\nमला वाटतं, नाटकाचं हे सर्वसामान्यांशी असलेलं नातं आणि दिव्य अनुभूती देण्याची क्षमता हे गुणच जागतिकीकरणात नाटकाला टिकवू शकतील. नाटक हे जागतिकीकरणाला आव्हान ठरेल. कारण त्यातली कलातत्त्वं वैश्विक असली तरी त्याचं सत्त्व हे प्रादेशिकच असेल.\n\nयावर्षी जागतिक रंगभूमी दिनाला नाट्यविचार मांडण्याची संधी आशिया खंडातून आपल्या देशातील रंगकर्मी आणि दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक राम गोपाल बजाज यांना मिळाली आहे. \n\nआपल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहे, \"नाटकाचा रूपबंध (form) ही आजच्या नाटकाची समस्या नाही. आजच्या..."} {"inputs":"... रणनितीकार आनंद मंगनाळे सांगतात, \"भावनिक आवाहनांचा निवडणुकीवर परिणाम होतो. मात्र, एखाद्या भावनिक वाक्याचा होत नाही. पूर्ण प्रचार मोहीमच भावनिक पातळीवर केली असेल, तर फरक नक्कीच पडतो.\"\n\nभारतातल्या भावनात्मक राजकारणाचं महत्त्व सांगताना डॉ. जयदेव डोळे म्हणतात, \"आपल्या देशात भावनेला इतकं महत्त्व आहे की, भावनिक मुद्द्यांवर पक्षच्या पक्ष स्थापन केले जातात. त्यामुळं आपल्याकडे भावनिक राजकारण नवीन नाहीय.\"\n\nसोशल मीडियामुळं भावनेच्या राजकारणाला बळ मिळतं का?\n\nज्या गोष्टीमुळं भावनेच्या राजकारणाचा मुद्दा पुन्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"णनितीकार आनंद मगनाळे म्हणतात, \"शेवटच्या क्षणी एखादं भावनिक आवाहन हे पराभवाची चाहूल म्हणता येईल. मात्र, संपूर्ण प्रचारच भावनिक मुद्द्यांवर असेल, तर मतदारांना आकर्षित करणं आणि असलेल्या मतदारांना ठाम करणं हा हेतू असतो.\"\n\nवरिष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे म्हणतात, \"भावनिक आवाहनं करणं हा भारतातील निवडणुकांच्या सर्कसचा भाग बनलाय.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... रद्द करण्याची घोषणा करण्यापूर्वी म्हणजेच 3 ऑगस्टला काश्मीरमध्ये रॅपिड अॅक्शन फोर्स दाखल झाल्या होत्या. तसेच अमरनाथ यात्रेकरूंना राज्यातून परतण्याची सरकारने विनंती केली होती. नेमकं त्या ठिकाणी काय सुरू आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. या स्थितीमुळे राज्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे, असं माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं होतं. \n\n4 ऑगस्ट रोजी मोबाइल आणि इंटरनेट बंद करण्यात आलं. 5 ऑगस्ट रोजी अमित शाह यांनी जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं कलम हटवण्यात आल्याची घोषणा केली. त्याचब... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हटलं. \n\n4. हाँगकाँग निदर्शनं \n\nहाँगकाँगमध्ये वर्षभर प्रत्यार्पण विरोधी निदर्शनं झाली. हाँगकाँग ही ब्रिटिशांची एकेकाळची वसाहत होती. 1997 ला ब्रिटिश निघून गेले. त्यामुळे हाँगकाँगला स्वायत्तता मिळाली आहे. एप्रिल 2019 मध्ये हे विधेयक पटलावर आलं होतं. हे विधेयक जर हाँगकाँगमध्ये मंजूर झालं असतं तर हाँगकाँग येथे असलेल्या संशयिताला चीनमध्ये प्रत्यार्पित करता येणार होतं. \n\nयामुळे आपल्या स्वातंत्र्यावर गदा येईल असं हाँगकाँगच्या नागरिकांना वाटल्यानंतर नागरिकांना मोठ्या प्रमाणात निदर्शनं केली. 15जून 2019 रोजी हाँगकाँगच्या प्रशासक कॅरी लाम यांनी सांगितलं की हे विधेयक आम्ही मागे घेतलं तरी देखील भविष्यात हे विधेयक पुढं डोकं वर काढू शकत या भीतीने लाखोंच्या संख्येने लोक निदर्शनात सहभागी झाले. \n\nपुढील दोन तीन महिने लोक शांततापूर्ण निदर्शनं करत राहिले पण ही निदर्शनं थांबत नाहीत, असं पाहून निदर्शकांविरोधात बळाचा वापर करण्यात आला. \n\nहाँगकाँगमध्ये असलेली शाळा कॉलेजं बंद होती. फायनान्स क्षेत्रातले कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कर्मचारीही आता आंदोलनांमध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनांना चीनने फुटीरतावाद्यांचं आंदोलन असं म्हटलं होतं. तसेच हे आंदोलन चीनविरोधी असल्याची टीका चीनच्या नेत्यांनी केली होती. \n\nजर चीनच्या कोणत्याही भूभागाचा तुकडा पाडण्याचा प्रयत्न केला तर याद राखा असा इशारा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी आंदोलकांना दिला होता. \n\nहे विधेयक ऑक्टोबर 2019मध्ये हाँगकाँगने परत घेतलं. त्यानंतरही हाँगकाँगमध्ये विविध मागण्यासांठी निदर्शनं सुरू होती. या निदर्शनांदरम्यान अटक झालेल्या लोकांची सुटका करण्यात यावी ही निदर्शकांची मागणी होती. \n\n5. डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात महाभियोगाचा प्रस्ताव \n\nडोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून, 2020 साली होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले त्यांचे प्रतिस्पर्धी ज्यो बायडेन आणि त्यांच्या मुलाची चौकशी करण्यासाठी युक्रेनवर दबाव आणला, असा आरोप एका व्हिसल ब्लोअरनं केला. याच वर्षी 25 जुलैला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून एक फोन कॉल करण्यात आला. एका व्हिसल ब्लोअरने या कॉलविषयीचा सगळा तपशील मागितला होता.\n\nहा व्हिसल ब्लोअर एक अमेरिकन अधिकारी होता. त्यांनी दाखल केलेली तक्रार ही 'ताबडतोब दखल..."} {"inputs":"... राखायचा, ही शिवसेनेची दुतोंडी भूमिका आहे अशी टीका राज करतात. \n\nमुख्यमंत्री फडणवीसांचं सरकार अस्थिर व्हावं, हा अंतस्थ हेतू असल्यानं राष्ट्रवादी कधी राजची तर कधी उद्धवची भलामण करतं. शिवसेना आणि मनसे- दोन्ही पक्षांनी मोदीविरोधी पवित्रा घेतल्याने काँग्रेसला आनंद होतो. \n\nकाही दिवसांपूर्वीच भाजपप्रणीत एनडीए आघाडीत राणे आणि पर्यायाने त्यांचा नवीन पक्ष सामील झाला आहे.\n\nहे किचकट समीकरण आता आणखी गुंतागुंतीचं झालं आहे. 'डंख मारणारा साप' हे शिवसेनेचं नारायण राणेंबद्दलचं मत आहे. \n\nराणेंच्या एनडीए प्रवेशावरू... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे असं काहीसं आहे. \n\nराजकारण खालच्या थराला...\n\nराज्यातलं राजकीय वातावरण इतकं खालच्या थराला गेलं आहे की कोण कुणासोबत जाईल, हे समजणं अवघड आहे. \n\n'गवताच्या गंजीत सुई शोधणं' अशा आशयाचे उद्गार ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्ट्न चर्चिल यांनी काढले होते. त्यांच्या उद्गाराचा संदर्भ वेगळा होता. मात्र महाराष्ट्रातली सध्याची राजकीय स्थिती काहीशी तशीच आहे. \n\nकदाचित गणितीय विश्वातल्या रेइमन गृहितकावर आधारित क्लिष्ट समीकरणांची उकल करता येईल.\n\nपण महाराष्ट्रातल्या राजकारणातले 'ट्वीडलडम आणि ट्वीडलडी' ठरलेल्या राज आणि उद्धव यांच्यातल्या तिढ्याची उकल करणं कदाचित शेरलॉक होम्सलाही जमणार नाही. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.\n\n2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.\n\nलोकमतच्या एका कार्यक्रमात दोघं एका व्यासपीठावर होते.\n\nजानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन... उर्वरित लेख लिहा:","targets":"घातून विधान परिषदेचे आमदार आहेत. दुर्गा आणि सुधीर यांचे पुत्र सत्यजित तांबे हे युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात. \n\nसंगमनेरच्या राजकारणावर थोरात-तांबे यांचीच संपूर्ण पकड असल्याचं स्थानिक पत्रकार अशोक तुपे सांगतात. ते सांगतात, शहरातील राजकारण दुर्गा तांबे आणि सुधीर तांबे पाहतात. तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जबाबदारी बाळासाहेब यांनी घेतली आहे. \n\n5. अवधूत तटकरे-आदिती तटकरे \n\nरायगडच्या राजकारणामध्ये तटकरे कुटुंबात राजकारणातले भाऊ-बहीण पाहायला मिळतात. तटकरे कुटुंबीयांमध्ये अनील तटकरे आणि सुनील तटकरे असे दोन बंधू. अनिल हे मोठे तर सुनील हे लहान भाऊ आहेत.\n\nसुनील तटकरे यांच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ अनिल तटकरे राजकारणात आले. अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरेही राजकारणात आले आणि राष्ट्रवादीकडून ते श्रीवर्धन मतदारसंघाचे आमदारही झाले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. \n\nआदिती तटकरे आणि अवधूत तटकरे\n\nसुनील तटकरे यांचे पुत्र अनिकेत तटकरे हे विधान परिषदेत आणि मुलगी आदिती तटकरे या रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होत्या. त्या यंदाच्या निवडणुकीत विधानसभेत निवडून आल्या आहेत. त्यांच्याविरुद्ध अवधून तटकरे यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार होती. पण स्थानिक कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे इथं शिवसेनेने दुसरा उमेदवार दिला होता. \n\nज्या श्रीवर्धनमधून अवधूत तटकरे आधी आमदार होते त्याच श्रीवर्धनमधून आता अदिती तटकरे आमदार म्हणून निवडून आल्या आहेत.\n\nअनिल तटकरे यांचे दुसरे पुत्र संदीप तटकरे यांनी 2016 साली रोहा नगरपालिकेची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती आणि राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पर्यायानं सुनील तटकरेंनाच आव्हान दिलं होतं.\n\nत्यावेळी राष्ट्रवादीचे आमदार असूनही अवधूत तटकरे यांनी लहान भावाचा म्हणजे शिवसेना उमेदावर संदीप तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला होता.\n\nतटकरे कुटुंबातील वादाची इथूनच राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. सध्या अनिल तटकरेंचं कुटुंब शिवसेनेत तर सुनील तटकरेंचं कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे. \n\n6. जयंत पाटील - मिनाक्षी पाटील\n\nयाच प्रकारे महाराष्ट्राच्या राजकारणात शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि त्यांच्या बहीण मिनाक्षी पाटील हे सुद्धा आहेत. जयंत पाटील शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते. यावर्षीच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. शेतकरी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या बहीण..."} {"inputs":"... राज्याचा मृत्यूदर 1.94 % एवढा कमी झाला आहे.\n\nमहाराष्ट्रात मृत्यूदर कमी झाला आहे\n\nपण रुग्णसंख्या जशी वाढत जाईल, तशी वैद्यकीय सुविधांची कमतरता जाणवू शकते. अशा परिस्थितीत मृत्यूदर वाढू शकतो. \n\nयेत्या काही दिवसांत तशी परिस्थिती निर्माण होऊ शकते का? राज्यातल्या प्रमुख हॉट्स्पॉट ठरलेल्या शहरांमध्ये किती बेड्स उपलब्ध आहेत, आणि काय पर्यायी व्यवस्था आहेत? जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांचा हा लेख वाचा. \n\nराज्यामध्ये तपासण्यांचं प्रमाण वाढलं\n\nराज्यात कोव्हिडची रुग्णसंख्या वाढू ला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा वेग आणि प्रमाण वाढेल अशी अपेक्षा केली जाते आहे. \n\n(आकडेवारी : केंद्रीय आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, ICMR, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... राज्यात आणि केंद्रात त्याच विचाराचे-पक्षाचे सरकार, खटला चालवणारी सीबीआय ही यंत्रणा काही स्वतंत्रपणे काम करण्यासाठी प्रसिद्ध नाही, अशा परिस्थितीत या खटल्यात कोणा आरोपीवर ठपका ठेवला जाईल अशी अपेक्षा फारशी कोणी केली नसेल.\n\nम्हणून, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे, यावरून घेण्याचा धडा असा की राजकीय कृतीच्या माध्यमातून जेव्हा गुन्हा होतो तेव्हा त्याचा माग काढून आरोपींना शिक्षा देण्यासाठीची खरीखुरी स्वायत्त यंत्रणा आपल्याकडे नाही. \n\nदिल्लीच्या १९८४ मधील शीखविरोधी हत्याकांडाचे हेच झाले आहे. मुंबईत १९९३च्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार्वजनिक बाजू आहे. ती म्हणजे एकूणच, चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक, यांच्याविषयीच्या सारासार विचाराबद्दलचा आपला सार्वजनिक विवेक काहीसा तकलादू असतो. \n\nम्हणजे, काही बाबतीत संशयिताला पोलिसांनी खलास केले तर आपण कळप-प्रवृत्तीने आनंदित होतो, कोणी तरी देशद्रोही आहेत अशी आवई उठली तर त्यांना विनाखटला तुरुंगात खितपत पडावे लागले तरी आपली आपली विवेकबुद्धी जागी होत नाही, पण बाबरीसारख्या राजकीय वादांची पार्श्वभूमी असलेल्या प्रकरणांमध्ये मात्र आपण कायदा आणि राजकारण यांच्यात फारकत करू बघतो. या विखंडित आणि विसंगतिपूर्ण सार्वजनिक विवेकामुळे संस्थात्मक अपयशाकडे दुर्लक्ष होते. \n\nकिंवा वेगळ्या भाषेत म्हणजे, एखादी कृती हे जर राजकारण असेल तर त्या कृतीला नेहेमीच्या कायद्यांच्या, न्यायालयीन संकेतांच्या पोलिसी कार्यपद्धतीच्या वगैरे कसोट्या लावायाची गरज नाही, असे आपले सगळेच राजकीय पक्ष मानतात आणि बहुतेक आपणही सगळे जण तसेच मानतो. \n\nवर गेल्या काही दशकांमधल्या तीन-चार ठळक आणि चिंताजनक घटनांचा उल्लेख केला आहे: शीख-हत्याकांड, बाबरी मशिदीची मोडतोड (१९९२), मुंबईतील १९९३ची हिंसा आणि २००२ मधील गुजरातमधील मुस्लीम-विरोधी हत्याकांड. त्यांच्या कायदेशीर परिणामांचा तर कुठे पत्ता नाहीच, पण आपण आणखी दोन, जास्त अवघड, प्रश्न विचारले पाहिजेत: \n\nएक म्हणजे, या घटना घडल्यानंतर नागरी आणि पोलीस प्रशासनात निष्पक्षपातीपणे कोणावर ठपका ठेवून संरचनात्मक सुधारणा करण्याचे प्रयत्न झाले का? सामाजिक संघर्ष हे प्रशासनापुढे एक आव्हान असते. असे संघर्ष घडतात तेव्हा निष्पक्ष राहणे आणि न्याय्य रीतीने त्याची हाताळणी करणे यात प्रशासनाची कसोटी लागत असते.\n\nपण अशा प्रत्येक घटनेनंतर चुकांची जबाबदारी निश्चित करणे, चुकांच्या पलीकडे जाऊन जे अधिकारी पक्षपातीपणा करतात त्यांना शिक्षा करणे, नव्या उपाययोजना शिकणे, अहवाल तयार करणे, या गोष्टी आवश्यक असतात. त्या जे प्रशासन करते, ते प्रशासन लोकाभिमुख होऊ शकते. म्हणून वर नोंदलेल्या घटनांची दखल प्रशासनाने कशी घेतली हे जनतेसमोर येणे आवश्यक आहे. \n\nपण दुसरा प्रश्न आणखीनच नाजूक आहे. तो म्हणजे या आणि अशा घटनांकडे समाजाने कसे पहिले? जर या मूलतः राजकीय चुका असतील तर त्यांना राजकीय शिक्षा झाली का? \n\nयाचा अर्थ कसा लावायचा? \n\nबहुसंख्याकांचा आग्रह म्हणजेच विवेक? \n\nएक ढोबळ अर्थ असा की वर म्हटल्याप्रमाणे आपण राजकीय वादाच्या चौकटीत सुसंस्कृतपाणा हा सार्वजनिक..."} {"inputs":"... राम मंदिराचा मुद्दा हा वेगवेगळ्या कोर्टात अडकलेला आहे. तिथं याचा निकाल लागू शकणार नाही. त्यासाठी लवकरात लवकर कायदा तयार होण्याची अपेक्षा आहे,\" असं जैन सांगतात. \n\nअयोध्या द डार्क नाइट या पुस्तकाचे सहलेखक धीरेंद्र झा विचारतात, \"रामभद्राचार्य यांचं विधान, सरसंघचालकांचं विधान आणि विहिंपचे एका पाठोपाठ एक कार्यक्रम हे सर्व काही विनाकारण तर होत नाहीये ना?\" \n\nमोदी आणि भागवत यांच्यातील एकवाक्यता काय सांगते?\n\nजेव्हा अयोध्येत धर्मसभा सुरू होती त्याच वेळी नरेंद्र मोदी हे राजस्थानमध्ये प्रचार करत होते. राम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रून भाजपच्या हे लक्षात येईल की त्यांच्यासोबत युती करण्यासाठी इतर कोणते पक्ष तयार आहेत. सर्वांत मोठी अडचण ही काँग्रेसची होईल कारण काँग्रेसनं सॉफ्ट हिंदुत्वाचं कार्ड खेळायला सुरुवात केली आहे. अशा परिस्थितीत ते काय निर्णय घेतील हे पाहण्यासारखं असेल. \n\nजर त्यांनी विरोध केला तर काँग्रेस ही हिंदू विरोधी आहे अशी ओरड भाजपकडून होऊ शकते आणि जर त्यांनी समर्थन केलं तर असं होऊ शकतं की काँग्रेसपासून ते पक्ष दूर जातील ज्यांच्याकडे मुस्लीम मतदार आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) सोबत हातमिळवणी केली होती. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा शिरकाव आणि डाव्या पक्षांची वाताहत होण्यामागे ममता बॅनर्जीच जबाबदार आहेत.\" \n\nभाजप शांत आहे\n\nएकीकडे, डावे पक्ष या आघाडीला विरोध करत असताना. तृणमूल कॉंग्रेसने या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. \n\nतृणमूल कॉंग्रेसचे प्रवक्ते सौगत राय यांच्या सांगण्यानुसार, \"एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढाई राजकीयदृष्ट्या खूप गंभीर चूक ठरेल. नेपोलियन आणि हिटलरला खूप नुकसान झाल्यानंतर त्यांची चूक उमजून आली. मात्र बंगालमध्ये डावे पक्ष ही गोष्ट क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी डावे पक्षांचं राजकारण जवळून पहाणारे वरिष्ठ पत्रकार तापस मुखर्जी सांगतात, \"डाव्या पक्षांचे नेते बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल पक्षाकडून झालेला पराभव अजूनही पचवू शकलेले नाहीत. \n\nममता बॅनर्जीदेखील डाव्या पक्षांवर टीका-टिप्पणी करण्याची एकही संधी सोडत नाही. राजकारणात मित्र आणि शत्रू कायमचे नसतात. मात्र, सद्य परिस्थितीत दीपंकर यांच्या सूचनेवर अंमलबजावणी होणं शक्य दिसत नाही.\" \n\n2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेससोबत हातमिळवणी करूनही बंगालमध्ये डाव्या पक्षांची निवडणुकीचा पाटी कोरी राहिली. \n\nमुखर्जी पुढे सांगतात, \"डावे पक्ष भाजप आणि तृणमूल या दोन्ही पक्षांपासून दोन हात लांब राहून राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, तृणमूल कॉंग्रेस अध्यक्ष ममता बॅनर्जीदेखील भाजप आणि डाव्या पक्षांपासून दोन हात लांब राहाणं अधिक पसंत करतात. असं असूनही त्यांच्या पक्षाला डाव्या पक्षांच्या समर्थनाबाबत काही आक्षेप नाही.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"... रिसर्च पेपरही प्रसिद्ध केला होता. \n\nवेमुरु हरिप्रसाद\n\nहरिप्रसाद यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवरही EVMच्या मुद्द्यावर स्वतःचा बचाव केला होता. \n\nत्यांनी लिहिलं होतं, \"मी सुरक्षेच्या कारणावरून पहिल्यांदा स्वतंत्ररीत्या EVMची तपासणी केले. त्यासाठी मला तुरुंगात डांबण्यात आलं. माझी चौकशी केली गेली. मी हे सर्व काही एकट्यानं सहन केलं, कारण माझ्यासोबत जे लोक होते ते तरी सुरक्षित राहतील.\"\n\nEVMच्या प्रश्नावर वर्षभर निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केल्यानंतरही काहीच निष्पन्न झालं नाही, असंही त्यांनी लिहिलं. \n\nसध... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... रुपये वर्षाला होतात. \n\nमहाराष्ट्रात कुणी अर्धपोटी, उपाशीपोटी झोपू नये म्हणून वर्षाकाठी 1,000 कोटी रुपये खर्च करणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. हे राज्याला शक्य आहे. आणि ते करायला हवं.\n\nमग त्यासाठी करवाढ करावी लागेल का?\n\nनाही. उत्पन्न वाढत असतं. नव्या नव्या योजनांपेक्षा अन्न, वस्त्र, निवारा यांना प्राधान्य द्यावं. त्यामुळे या प्रश्नाला प्रथम हात घातलेला आहे.\n\nपण ही योजना आखताना तुम्ही मित्रपक्ष भाजपशी चर्चा केली नव्हती का? कारण त्यांनी पाच रुपयात अटल आहार योजना आणलेली आहे...\n\nत्याबद्दल तुम्ही त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेची वृक्षतोड थांबवण्याचा कुठलाही मुद्दा तुमच्या वचननाम्यात नाही...\n\nत्याच्यापलीकडे तो विषय गेलेला आहे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं, की आम्ही आरेला जंगल जाहीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. \n\nपर्यावरणाचं रक्षण झालं पाहिजे ही आमची शिवसेनेची भूमिका आहे.\n\nआरे आंदोलन\n\nया प्रकरणी हजारो लोकांना मारहाण झाली. परंतु तेव्हा कुणीही रस्त्यावर उतरलेलं दिसलं नाही. शिवसेनेचे नेतेही तिथे गेले नाहीत. फक्त ट्वीट केलं गेलं. \n\nआम्ही या विषयाच्या बाजूनं मनापासून आहोत. त्यांना गुपचूप ही कारवाई करायची होती म्हणून ती रात्रीच्या अंधारात केली. हा विषय इथेच संपलेला नाही. सर्वोच्च न्यायालयात तो सुरू आहे. न्यायपालिकेचा आदर आपण ठेवला पाहिजे. पण शासन वन या संज्ञेअंतर्गत तो भाग आणू शकतं. \n\nहक्काच्या, न्यायाच्या प्रश्नात शिवसेना जनतेच्या बरोबर राहातेच. आम्ही या सरकारला पाच वर्षं सहकार्य केलं. कुठेही अडवलं नाही. म्हणून तर ते सुरळीत चाललं. या चांगल्या कामात शिवसेनेचा वाटा आहेच. \n\nबाळासाहेब असते तर त्यांनी अनेक भ्रष्ट नेत्यांना पक्षात प्रवेश नाकारला असता असं राज ठाकरे म्हणाले...\n\nआम्ही कुठल्याही भ्रष्टाचारी माणसाला प्रवेश दिलेला नाही. आओ जाओ घर तुम्हारा हे शिवसेनेचं धोरण नाही. आम्ही डाग नसलेल्या मोजक्याच नेत्यांना घेतलेलं आहे. या वारेमाप आरोपांसाठी किती वेळ घालवायचा. \n\nशिवसेना सरकारमध्ये राहूनही सरकारविरोधी टीका करताना दिसते...\n\nआम्ही जनतेच्या बाजूनं उभं राहिलो. जिथे जिथे जनतेवर अन्याय होताना दिसत होतं तिथं आम्ही सरकारच्या निर्णयांविरोधात उभं राहिलो. \n\nउद्धव ठाकरे\n\nविरोधी पक्षाला आवाज राहिलेला नाही अशी परिस्थिती असताना जनतेच्या बाजूनं कोण उभं राहणार. शिवसेनेनं ती भूमिका घेतली. मग तो नाणार प्रश्न असो, मेसमा कायदा असो. याविरोधात शिवसेनेने विधानसभेत तो आवाज उठवला. आम्ही पाचशे फुटांपर्यंतच्या घरांवरचा करही माफ करून घेतला. हे चांगले निर्णय जनतेच्या हिताचे झाले. \n\nही आमची कायम भूमिका राहणार. सरकारमध्ये आहे म्हणून दुर्लक्ष करायचं हे आम्ही करणार नाही. \n\nसत्तेत राहूनही शिवसेनेला आंदोलनं करावी लागली. त्यांना रस्त्यावर का उतरावं लागलं?\n\nफक्त सरकारनं निर्णय घ्यायचे आणि विरोधी पक्षांनी विरोध करायचा. हा हा पूर्वीचा पॅटर्न झाला. आमची जनतेशी बांधिलकी आहे. जेव्हा जनतेचा आवाज उठवायची गरज भासेल तेव्हा ते करायचं.\n\nआताचे विरोधी पक्ष कमजोर पडतायंत. त्यावेळेला शिवसेनेनं..."} {"inputs":"... रेल्वे याच मार्गावरून धावते. या पट्ट्यात गुर्जर बहुल गावांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. \n\nहा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त आणि महत्त्वपूर्ण आहेत. या मार्गावरून दररोज अनेक गाड्या धावतात. सध्या मात्र या मार्गावर आंदोलकांचीच मोठी गर्दी दिसून येत आहे. \n\nरेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर वीसहून अधिक गाड्यांचा मार्ग बदलावा लागला. \n\nकरौली जिल्ह्यातल्या एका ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी रस्तारोको आंदोलनही केलं. \n\nगुर्जर आरक्षणाची मागणी जुनीच \n\nगुर्जर समुदायाची आरक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण देण्यात जर सरकारला काही अडचण आली नाही. मग आम्हाला आरक्षण देण्यात काय अडचण आहे, असा प्रश्न गुर्जर नेते बैंसला यांनी उपस्थित केला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... रोड योजनेत सहभागी होणारे ८ देश चीनी कर्जाच्या ओझ्याखाली दबले आहेत. जिबुती, किर्गिस्तान, लाओस, मालदीव, मंगोलिया, मोन्टेनेग्रो, पाकिस्तान आणि ताजिकिस्तान.\n\nकाही तज्ज्ञांच्या मतानुसार, कर्जामुळे या देशांची प्रगती कोणत्या पातळीवर बाधित होईल याचा त्यांना अंदाजही नव्हता. कर्जाची परतफेड न करता आल्यानं कर्ज घेणाऱ्या देशांना तो संपूर्ण प्रकल्प कर्ज देणाऱ्या देशाच्या हवाली करावा लागतो. \n\nचीनच्या कर्जाची भीती\n\nबऱ्याच तज्ज्ञांचं असंही म्हणणं आहे की, नेपाळला पण चीनच्या मदतीची आवश्यकता आहे. पण, नेपाळला ही एक... उर्वरित लेख लिहा:","targets":"विष्यात धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. केवळ दोनच वर्षांत इथलं दरडोई कर्जाचं प्रमाण ५० टक्क्यांहून ८० टक्क्यांपर्यंत गेलं आहे. \n\nयामुळे जगातल्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आता जिबुती हा पहिला देश आहे. या देशाला सर्वाधिक कर्ज हे चीनच्या एक्झिम बँकेनं दिलं आहे. \n\n३. मालदीव\n\nमालदीवच्या सगळ्या मोठ्या प्रकल्पांमध्ये चीनचा सहभाग मोठा आहे. चीन मालदीवमध्ये ८३० कोटी डॉलर खर्चून एअरपोर्ट बनवत आहे. एअरपोर्टजवळच एक पूल बनवण्यात येत आहे, ज्याचा खर्च ४०० कोटी डॉलर आहे. \n\nजागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांचं असं म्हणणं आहे की, मालदीव चीनच्या कर्जाच्या गर्तेत फसत चालला आहे. मालदीवची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी चीनचा विश्वास संपादीत केला आहे. \n\n४. लाओस\n\nदक्षिण-पूर्व आशियामधला लाओस हा गरीब देशांपैकीच एक आहे. लाओसमध्ये चीन वन बेल्ट वन रोड योजनेअंतर्गत रेल्वे प्रकल्पावर काम करत आहे. यासाठीचा खर्च ६.७ अब्ज डॉलर आहे. जो लाओसच्या जीडीपीच्या अर्धा आहे. \n\nआंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं देखील लाओसला बजावलं आहे. ज्या प्रकारे लाओस कर्ज घेत आहे, त्या मार्गानं आणखी पुढे गेल्यास लवकरच लाओस आपली आंतरराष्ट्रीय कर्ज घेण्याची क्षमता गमावून बसेल असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं म्हणणं आहे.\n\n५. मंगोलिया\n\nमंगोलियाची भविष्यकालिन अर्थव्यवस्था कशी असेल हे चीननं त्यांच्या पायाभूत सोयी-सुविधांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. चीनची एक्झिम बँक २०१७च्या सुरुवातीला त्यांना एक अब्ज अमेरिकी डॉलरचा फंड देण्यासाठी तयार झाली होती. \n\nपण त्या बदल्यात चीननं हायड्रोपॉवर आणि हायवे प्रकल्पांमध्ये हिस्सा मागितला होता. वन बेल्ट वन रोड या महत्त्वांकांक्षी योजनेअंतर्गत चीन पुढल्या ५ वर्षांत मंगोलियात ३० अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे. जर असं झालं तर मंगोलिया भविष्यात या कर्जातून बाहेर येईल असं वाटत नाही.\n\n६. मॉन्टेनेग्रो\n\nजागतिक बँकेच्या अनुमानानुसार, २०१८मध्ये या देशातलं दरडोई कर्ज जीडीपीच्या ८३ टक्क्यांवर पोहोचलं आहे. इथले मोठे प्रकल्प ही मॉन्टेनेग्रोची मोठी समस्या आहे. बंदर विकास आणि परिवहन व्यवस्था वाढवण्यासाठीचे हे प्रकल्प आहेत.\n\nया प्रकल्पांसाठी २०१४मध्ये चीनच्या एक्झिम बँकेसोबत एक करार झाला होता. ज्यातल्या पहिल्या टप्प्यातल्या १ अब्ज डॉलरच्या रकमेतील ८५ टक्के रक्कम चीन देणार आहे. \n\n७. ताजिकिस्तान\n\nताजिकिस्तान हा आशियातल्या सगळ्यांत गरीब देशांपैकी एक..."} {"inputs":"... लस कारणीभूत नव्हती, असं स्पष्ट झाल्यानंतर या चाचण्या पुन्हा सुरू करण्यात आल्या. चीनच्या सायनोव्हॅक लशीच्या चाचण्यांदरम्यान ब्राझीलमध्ये एकाचा मृत्यू झाला तेव्हा त्याही चाचण्या थांबवल्या गेल्या, पण नंतर त्यातही हा मृत्यू लशीमुळे झाला नव्हता असाच निष्कर्ष निघाला.\n\nलशीमुळे तुम्ही आजारी पडाल का?\n\nलशींमध्ये विविध घटक असतात. काही लशींमध्ये त्या विवक्षित आजाराचा अत्यंत सौम्य स्वरुपाचा विषाणू असतो, काहींमध्ये त्याच्याशी साधर्म्य असलेला विषाणू असतो. \n\nलस अधिक स्थिर व्हावी म्हणून त्यात काही असे पदार्थ घा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोव्हिडचे रुग्ण अजून बरे झालेले नाहीत त्यांना लस दिली जाऊ नये.\n\n'हर्ड इम्युनिटी'चं काय?\n\nजर अनेक लोकांना लस मिळाली तर आपोआपच ज्यांना मिळाली नाहीय ते पण सुरक्षित होतील नाही का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो. कोव्हिडची लस लोकांचा आजार गंभीर होण्यापासून वाचवते इतकं तर निश्चित आहे, पण ते किती काळ आणि किती प्रमाणात याबद्दल ठोस माहिती अजूनतरी हातात आलेली नाही.\n\nजर मोठ्या प्रमाणावर लोकांना लस दिली गेली तर हा व्हायरस पसरण्यापासून रोखता येईल आणि कदाचित येणाऱ्या काळात त्याचा पूर्ण नायनाटही करता येईल, पण या पुढच्या गोष्टी आहेत. सध्यातरी लस मिळाली असली तरी संसर्ग होऊ नये म्हणून आपण घेतो ती इतर सर्व काळजी घेणं गरजेचं असणार आहे.\n\nकोरोना लस आणि फेक न्यूजचा भडिमार\n\nकोरोनाच्या लशीच्या चाचण्या सुरू होत्या तेव्हाच दुसरीकडे या लशींबद्दल भरमसाठ प्रमाणात फेक न्यूज पसरायला लागल्या. \n\nया लशीतून आपल्या शरीरात मायक्रोचिप बसवण्याचा आणि आपल्यावर पाळत ठेवण्याचा बिल गेट्सचा प्लॅन आहे, लशीत अर्भकांचे टिशू वापरले जातात, लशीमुळे आपल्या DNA ची रचना बदलून जाते यांसारख्या अनेक निराधार बातम्या खासकरून सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जायला लागल्या. \n\nयानंतर फेसबुक, ट्विटर आणि युट्यूबसारख्या प्लॅटफॉर्म्सनी लशींबद्दलच्या तथ्यहीन आणि निराधार दाव्यांवर कडक पावलं उचलायला सुरुवात केली.\n\nभारतात लवकरात लवकर लसीकरण सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जातेय. लशीचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात हे खरं आहे. पण जीवाला धोका उत्पन्न होईल अशी शक्यता असलेल्या कोणत्याही लशीला मुळात मान्यताच दिली जात नाही त्यामुळे तशी भीती बाळगण्याचं कारण नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... लागतोय असं देवधर यांना वाटतं. ते सांगतात, की \"एक गणपतीची मूर्ती तयार व्हायला पंचवीस जणांच्या हातून जाते. एका कारखान्यात अनेकांना रोजगार मिळतो.\" \n\nयात मूळ शिल्प घडवणारे, त्याचे साचे पाडणारे, मूर्ती करणारे, रंगकाम करणारे, डोळ्यांची आखणी करणारे अशा कारागिरांसोबतच मूर्तींना पॉलिश करणं, साधा रंग लावणं यापासून ते कारखान्यात झाडलोट करणारे, चहा पुरवणारे अशा लोकांचा समावेश आहे. स्थानिकांप्रमाणेच उत्तर भारतातून आलेले स्थलांतरितही इथं काम करतात. \n\n\"कारखानदार एकवेळ तग धरू शकतील. पण अशा लाखो कामगारांचा रोज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहकांना आम्ही सांगितलं आहे की लॉकडाऊननंतरच सगळा विचार करू,\" देवधर सांगतात.\n\nपरराज्यांतून येणारा कच्चा माल आणि कामगार यांचा तुटवडाही मूर्तिकारांना जाणवू शकतो. त्यामुळे गणेश मंडळांनीही लहान मूर्तींवर भर द्यायला हवा असं त्यांना वाटतं. \n\n\"एरवी आपण इतक्या मोठ्या प्रमाणात हा सण साजरा केला आहे. पण आता परिस्थिती भयंकर आहे, तर आपण सर्वांनी ते समजून वागलं पाहिजे. लहान गणेशमूर्तींमध्येही तेच देवत्व असतं ना? मूर्तीचा आकार कमी झाला, साधेपणानं सण साजरा झाला, तर आर्थिकदृष्ट्‍या कोणावर भार पडणार नाही, आणि कारागीरांनाही थोडे पैसेही मिळू शकतील. उरलेला पैसा समाजकार्यासाठी देता येईल.\" \n\n'प्लॅस्टर ऑफ पॅरीस'च्या मूर्तींवर बंदी\n\nगणेशोत्सवाला अजून अवकाश असल्यानं सरकारनं त्याविषयी कुठला निर्णय घेतलेला नाही. मात्र मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनंच साधेपणानं सण व्हावा म्हणून गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली काढली आहे. \n\nत्यात मोठ्या मंडळांनी वर्गणी घेऊ नये आणि मर्यादीत उंचीच्या मूर्तींची स्थापना करावी, शाडूच्या मातीच्या मूर्तींना प्राधान्य द्यावं, कमीत कमी कार्यकर्ते सहभागी व्हावेत अशा सूचना करण्यात आल्या आहेत. \n\nदरम्यान, केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ अर्थात CPCBनं गणेश मूर्तींसंदर्भात नवे निर्देश जारी केले आहेत, ज्याचा फटकाही मूर्तीकारांना बसू शकतो. नव्या निर्देशांनुसार प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घालण्यात आली आहे. पण पेणमध्ये आधीच पीओपीच्या मूर्ती तयार आहेत. त्यांचं काय होणार हा प्रश्न आहे. यंदा त्यातून सवलत मिळावी अशी अपेक्षा मूर्तीकार व्यक्त करत आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... लागला. मी आयर्लंडहून निघून एका दिवसांत लंडनला जाऊन गर्भपात करून परतले,\" लुसी सांगते.\n\n\"मी जेव्हा गर्भपात करायला गेले होते तेव्हा मला आणखी कुणी गर्भपात केलेली व्यक्ती माहिती नव्हती. असं वाटत होतं की मी कुठल्या तरी दुसऱ्याच देशात आहे, कारण मला जे करायचं होतं, त्यासाठी मला माझाच देश सोडून दुसरीकडे जावं लागलं. कारण माझा देश मला मदत करू शकत नव्हता.\"\n\nत्यानंतर कोणत्याही अटी न घालता गर्भपातास सरसकट परवानगी मिळावी यासाठीच्या आंदोलनात लुसी सहभागी झाल्या.\n\nआयर्लंडमध्ये अशाप्रकारे गर्भपात करण्याचे प्रकार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुटुंबात लहानाचे मोठे झालेल्या वराडकरांची गर्भपाताच्या सार्वमत प्रकरणी भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. \n\nआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर\n\nयाप्रश्नी बीबीसीसोबत बोलताना वराडकर सांगतात की, \"गर्भापातावरील सध्याची बंदी कायम ठेवायची किंवा नाही, हा निर्णय आता आयर्लंडच्या जनतेला घ्यायचा आहे. पण गर्भापाताला विरोध करणाऱ्यांनी त्यांच्या पोस्टर्सवर डाऊन सिंड्रोम झालेल्या मुलांच्या चेहऱ्यांचा वापर केला आहे. हे अत्यंत चुकीचं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... लागू करणं. या कायद्यामुळे बिल्डरला नव्या प्रोजेक्टचा 70 टक्के निधी एका वेगळ्या अकाउंटमध्ये ठेवणं अनिवार्य होतं. एका प्रोजेक्टचा निधी बिल्डर दुसऱ्या प्रोजेक्टसाठी वापरू शकत नाही ही यातली मेख होती. नव्या प्रोजेक्टसाठी त्यांना अनेक परवानग्या घेणं बंधनकारक बनलं.\n\nबांधकाम व्यवसायासमोर दुसरं आव्हान होतं जीएसटी, म्हणजे 'एक देश - एक कर' ही व्यवस्था. यामुळे 'देशाला एक मोठा बाजार बनण्यात मदत मिळाली तसंच भ्रष्टाचार आणि टॅक्स चोरीला आळा बसला', असा दावा सरकारने केला होता.\n\nसोनू नागर\n\nतिसरा मोठा निर्णय होता ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अभेद्य वाटत होता. या व्यवसायाचं नवं रूप कोरोनाचं संकट संपल्यावरच पाहायला मिळेल.\n\nआर्थिक तंगी आणि लॉकडाऊनच्या काळात बांधकाम व्यवसायाशी संबंधित संस्थांनी सरकारला अनेक विनंत्या केल्या आहेत.\n\nइंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे महानिदेशक राजीव सिंह यांच्यामते, \"कोव्हिड 19 मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे जवळपास 65 टक्के लोक आपल्या कर्जाचा हप्ता भरू शकणार नाहीत असा अंदाज आहे. या लोकांच्या हप्त्यावर पुढचं बांधकाम होतं. याला कन्स्ट्रक्शन लिंक्ड प्लॅन असही म्हणतात. पण तरीही सद्य परिस्थितीत कोरोनाच्या संकटाला तोंड देणं ही सगळ्या देशाची प्राथमिकता असेल.\"\n\nआदिल शेट्टी\n\nकोरोनाच्या जागतिक संकटानंतर काय परिस्थिती असेल, कोणत्या उद्योगांना सगळ्यांत जास्त झळ बसेल हे आताच सांगणं थोड अवघड आहे. पण बांधकाम व्यवसायावर याचे दुरगामी परिणाम होणार हे नक्की.\n\nबँकिग आणि पर्सनल फायनान्स एक्सपर्ट आदिल शेट्टी यांच्यामते \"बांधकाम व्यवसाय या संकटातून बाहेर पडेल तेव्हा सगळ्यांत मोठी भूमिका स्वस्त बजेट घरांची असेल. महागडे, प्रीमियम फ्लॅटच्या मागणीत घट होणं निश्चित आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... लागेल. त्यामुळेच सरकारनं FATF च्या दबावामुळे हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. कारण अशाप्रकारची जवळपास 600 ते 700 प्रकरणं आहेत ज्यामध्ये मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतावादासाठी निधी गोळा केल्याचे आरोप आहेत. त्यांपैकी शिक्षा सुनावण्यात आलेलं हे पहिलंच मोठं प्रकरण आहे. या सर्व प्रकरणांमध्ये सुनावणी होत आहे, पण शिक्षा का नाही, असा प्रश्नही FATF कडून पाकिस्तानी सरकारला विचारला जात होता.\"\n\nया शिक्षेमुळे हाफिझ सईदच्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नाही, असं रशीद यांना वाटतं. कारण यापूर्वीही त्याला अटक झाली... उर्वरित लेख लिहा:","targets":"ईदला दोषी ठरविणं आणि शिक्षा देण्याच्या निर्णयावर संरक्षणतज्ज्ञ पी. के. सहगल यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.\n\nANI या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटलं, की पाकिस्तानी न्यायालय आणि तेथील सरकार हे अपप्रचार करत आहेत. चारच दिवसात FATF ची बैठक होत आहे आणि पाकिस्तान या संस्थेच्या ग्रे लिस्टमधून ब्लॅक लिस्टमध्ये जाऊ इच्छित नाहीये. \n\nत्यांनी म्हटलं, \"दहशतवादी कारवाया, मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीर निधी पुरवठ्यामध्ये गुंतलेल्या लोकांवर आम्ही कारवाई करत आहोत, हे जगाला दाखविण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. मात्र आपण हाफिझ सईदविरोधातील आरोपपत्राचा विचार केला, तर त्यामध्ये तो दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा स्पष्ट उल्लेख नाहीये. त्याला केवळ दहशवादासाठी बेकायदेशीर निधी पुरवठा केल्याप्रकरणी शिक्षा झाली आहे. हाफिझ सईदला मुंबईवरील हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या हत्येच्या आरोपावरून शिक्षा दिली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पाकिस्तान यापासून हात राखूनच आहे.\"\n\nपीके सहगल सांगतात, की हा सर्व एक दिखावा आहे. ब्लॅकलिस्टमध्ये जाण्यापासून बचावल्यानंतर पाकिस्तान पुन्हा एकदा हाफिझ सईदला जवळ करेल. तो जेलमध्ये राहिला तरी त्याला सर्व सोयीसुविधा मिळतील आणि प्रत्येक गोष्ट दिली जाईल. \n\nचार अन्य प्रकरणातही कारवाई सुरू\n\nहाफिझ मोहम्मद सईदला दहशतवाद विरोधी न्यायालयात हजर करण्यात येत होतं. गेल्या वर्षी 11 डिसेंबरला न्यायालयानं त्याच्यावर आरोप निश्चित केले होते, त्यानंतर हाफिझ सईदविरोधात नियमित सुनावणी केली जाऊ लागली. \n\nदहशतवाद विरोधी न्यायालयानं हाफिझ सईदविरोधात साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि कारवाई पूर्ण झाल्यानंतर निर्णय राखून ठेवला. \n\nहाफिझ मोहम्मद सईद आणि त्याच्या संघटनेविरोधात पंजाब प्रांतात दोन डझनहून अधिक खटले प्रलंबित आहेत. \n\nदुसरीकडे हाफिझ सईद आणि त्याच्या बंदी घातलेल्या संघटनेचे प्रोफेसर अब्दुल रहमान मक्की यांच्यासह पाच महत्त्वाच्या नेत्यांविरोधात अजून चार खटले सुरू आहेत. \n\nFATF नेमकं आहे तरी काय? \n\nफायनान्शिअल अॅक्शन टास्क फोर्स (FATF) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. तिची स्थापना 1989 साली G7 च्या स्थापनेच्या वेळेस झाली. या संस्थेचं मुख्यालय पॅरिसमध्ये आहे. काळा पैसा पांढरा करण्याच्या (मनी लॉन्ड्रिंग) जगभरातील वेगवेगळ्या पद्धतींना आळा घालण्यासाठी ही संस्था काम करते. \n\n2001 साली FATF नं आपल्या धोरणांमध्ये..."} {"inputs":"... लाजीरवाणं आणि भेदभाव करणारं आहे.\"\n\nते पुढे म्हणतात, \"या यादीत न्यूझीलंडचं स्थानही वर आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या नागरिकांचे हक्क हिरावून घेतले नाही. केवळ काय मिळवलं हे महत्त्वाचं नाही तर ते कसं मिळवलं, हेदेखील तेवढंच महत्त्वाचं आहे.\"\n\nगरिबांसाठी ही साथ खूप वाईट ठरली. सरकारने अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी आणि गरजू कुटुंबाच्या मदतीसाठी लाखो डॉलर्स खर्च केले. यामुळे बेरोजगारीचा दर कमी आहे. \n\nमात्र, आकडीवारी योग्य चित्र मांडत नाही. अनेकांचे पगार कमी झाले. ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यापैकी अनेकजण डिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता. मात्र, तो अयशस्वी ठरला. \n\nसुधीर थॉमस वडाकेथ सिंगापूरमध्ये रहातात. त्यांचं कुटुंब भारतात आहे. त्यांना मायदेशी जाता येत नाही. यामुळे त्यांना एकप्रकारचं नैराश्य आलंय. \n\nसुधीर म्हणतात, \"अनेक देशात परिस्थिती वाईट आहे आणि आपण इथे ट्रॅव्हल बबलविषयी बोलतोय. आपण देश बंद करून आनंदात आयुष्य घालवतोय आणि इतर देशांमध्ये परिस्थिती अधिकाधिक खराब होत चालली आहे, हे मला योग्य वाटत नाही.\"\n\nते पुढे म्हणतात, \"जागतिकीकरणानंतर सिंगापूरने बरीच प्रगती केली. इतर राष्ट्रांशी आपले संबंध बघता मला असं वाटतं की त्यांच्याप्रती आपलीही काही नैतिक जबाबदारी आहे.\"\n\nया परिस्थितीतही आपण अजून सुरक्षित असल्याने आपण सुदैवी आहोत, असं अनेकांना वाटतं. मात्र, फार दिवस नाही. \n\nसिंगापूर सरकारने अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी देशातील व्यवहार सुरू करावे लागतील, यावर कायमच भर दिला आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियासोबत त्याची सुरुवातही झालीय. या दोन देशांमध्ये अनेक निर्बंधांसह प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. \n\nएक दिवस सिंगापूर जागतल्या इतर देशांसोबत पुन्हा एकदा चालू लागेल आणि तेव्हाच आमची कोव्हिडची खरी परीक्षाही सुरू होईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... लिहिलं आहे की, \"आम्ही भारत सरकारला आमची माहिती कळवली आहे. त्यांच्या प्रतिसादाची आम्हाला प्रतीक्षा आहे. जसा आम्हाला प्रतिसाद मिळेल तसं संपूर्ण माहिती तुम्हाला फॉरवर्ड करू. सगळी माहिती सार्वजनिक करू.\"\n\nइतक्या मोठ्या रकमेच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावाबाबत भारत सरकारतर्फे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. \n\nकंपनीच्या न्यू जर्सीतील कार्यालयाविषयी आम्ही विचारलं होतं. त्यासंदर्भात लिहिलं आहे की, तुमच्या माहितीसाठी मी अमेरिकेत न्यू जर्सीत भाड्याने एक घर घेतलं आहे. \n\nअब्जावधी डॉलर्सची उलाढाल असणाऱ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहिती काढायला सुरुवात केली. \n\nज्या दहा लोकांची नावं देण्यात आली होती त्यामध्ये एक नाव बिगरभारतीय महिलेचं होतं. त्यांचं नाव पामेला किओ. \n\nत्यांच्या नावाचा शोध घेण्यासाठी आम्ही लिंक्डन या व्यावसायिक सोशल मीडिया साईटवर पोहोचलो. अमेरिकेतल्या 'मेक अ विश फाऊंडेशन'च्या त्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या महिलेचं नाव तसंच फोटो लँडसम कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीशी तंतोतंत जुळलं. \n\nपाम किओ यांना आम्ही इमेल केला. मात्र अजूनतरी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यांच्याकडून उत्तर आलं तर ते या बातमीत अपडेट करण्यात येईल. \n\nयाव्यतिरिक्त रक्षित गंगाधर आणि गुनाश्री प्रदीप यांची लिंक्डन प्रोफाईल्स सापडली. मात्र बऱ्याच काळापासून या प्रोफाईलवर काहीही अपडेट करण्यात आलेलं नाही. असं वाटलं की या प्रोफाईल्सचा वापरच कधी झालेला नाही. \n\nआर्थिक विषयांची माहिती देणाऱ्या लोकांनी ही थट्टा असल्याचं म्हटलं आहे. या कंपनीविरोधात कारवाई करावी अशी मागणी काहींनी केली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... लिहिलं होतं की, \"ब्रिटन सरकारनं तयार केलेले सर्व कायदे महिलांना लागू होत आणि महिलांकडे संपत्ती असेल तर त्यांना करही भरावा लागत. पण मतदानाचा अधिकार मात्र महिलांना देण्यात आला नव्हता.\"\n\nहे म्हणजे ब्रिटिश सरकार महिलांना असं म्हणत होतं की, न्याय मिळवण्यासाठी न्यायालयात जाण्याऐवजी स्वत:च त्यावर तोडगा काढा.\n\nभारतातला शेवटचा वसाहतवादी कायदा 1935नुसार, देशातल्या 3 कोटी लोकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. देशातल्या वयस्क लोकसंख्येत हे प्रमाण 5 टक्के होतं. यात महिलांची संख्या कमीच होती.\n\nमहिलेची पा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचं काम सुरू झालं. 1950मध्ये भारताला स्वत:ची राज्यघटना मिळाली तोपर्यंत सर्वांना मतदानाचा अधिकार आणि निवडणुकीतून लोकशाहीचा विचार पक्का झाला होता,\" असं शनी यांनी लिहिलं आहे.\n\nपण 1948 जेव्हा मतदार यादीचा मसुदा तयार करण्याची वेळ आली तेव्हा त्यावेळी अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. \n\nमहिलांची नावं लिहिताना अडचणी येत असल्याचं काही प्रांतातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं. अनेक महिलांनी स्वत:चं नाव सांगण्यास नकार दिला. स्वत:च्या नावाऐवजी त्यांनी कुणाची तरी पत्नी, आई, मुलगी अथवा विधवा असं सांगितलं.\n\nसरकारनं यावर स्पष्ट आदेश दिले की, असं करता येणार नाही आणि महिलांची यादी त्यांच्या नावानुसारच बनवण्यात यावी.\n\nवसाहवादी राजवटीपेक्षा भारत सरकारनं वेगळा विचार करत महिलांना स्वत:च्या नावानं, एक स्वतंत्र मतदार म्हणून नोंद करण्यास सांगितलं.\n\nसरकारनं मीडियाच्या मदतीनं यासाठी प्रचार केला आणि त्या माध्यमातून महिलांना स्वत:चं नाव लिहिण्यासाठी प्रोत्साहित केलं. \n\nआपल्या अधिकारांच्या रक्षणासाठी स्वत: मतदार व्हा, असं आवाहन महिला संघटनांनी महिलांना केलं.\n\nऑक्टोबर 1951 ते फेब्रुवारी 1952मध्ये झालेल्या निवडणुकीत मद्रासमधून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारानं म्हटलं होतं, \"मत देण्यासाठी मतदान केंद्राबाहेर महिला आणि पुरुष तासनतास वाट बघत होते. ते सांगतात की, बुरखा घालून आलेल्या मुस्लीम महिलांसाठी वेगळ्या केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती.\"\n\nआजही महिलांची लढाई सुरूच\n\nआजही महिलांच्या अधिकारांची लढाई सुरुच आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात महिलांना 33 टक्के आरक्षण मिळावं यासाठीचं विधेयक कठोर विरोधामुळे 1966सालापासून अडकून आहे.\n\nआज पहिल्यापेक्षा जास्त महिला मतदान करत आहेत. कधीकधी तर त्या पुरुषांपेक्षाही जास्त मतदान करताना दिसून येतात. पण निवडणुकीत उमेदवार म्हणून असलेली त्यांची संख्या आजही खूप कमी आहे.\n\n2017साली प्रकाशित करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, संसदेतील महिलांच्या संख्येच्या बाबतीत 190 देशांच्या तुलनेत भारताचा 148वा क्रमांक लागतो. 542 सदस्य असलेल्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात फक्त 64 सदस्य या महिला आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\nहे बघितलं का?\n\nपाहा व्हीडिओ : ...यामुळे मालावीतल्या अर्भक मृत्यूदराचं प्रमाण निम्म्यापेक्षा कमी!\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... लोक आम्हाला काय श्रीमंत बनवतील? हे तर आगामी काळात आम्हाला भीक मागण्यास भाग पाडतील.\n\nनिर्णयानंतरची नाराजी \n\nराज्यात सगळ्यात जास्त काश्मिरी मुसलमानांनी बलिदान दिलं आहे, असं शफी मोहम्मद सांगतात. \n\nते सांगतात, \"आम्हीसुद्धा भारतीय आहोत, आम्हीसुद्धा भारतासाठी बलिदान दिलं आहे. आम्हाला भारतासोबतच राहायचं आहे. आमच्यासोबत विश्वासघात करू नका. या निर्णयामुळे इथंसुद्धा उत्तर प्रदेश आणि बिहारप्रमाणे गुन्हेगारी वाढेल, बाकी काही नाही.\"\n\nकिश्तवाडचे रहिवासी अल्ताफ हुसेन सांगतात, भारत सरकार भलेही इथं तिरंगा झेंडा... उर्वरित लेख लिहा:","targets":". राज्याची दोन भागात विभागणी करायला नको होतं, असं बहुतांश नागरिकांचं मत आहे, असं त्यांना वाटतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... लोक दबक्या आवाजात नापसंती व्यक्त करत आहेत. त्यांच्या पक्षातही या मुद्द्यावर नाराजी आहे.\n\nत्यांचा मुलगा के. टी. रामा राव तसंच मुलगी आणि खासदार के. कविता, पुतण्या आणि मंत्री टी. हरिश राव यांच्याकडे सगळे अधिकार आहेत.\n\nतेलंगणा निवडणूक : हातमाग कामगारांमध्ये सरकारबद्दल का आहे नाराजी?\n\nत्यांच्या आणखी एका पुतण्याला राज्यसभेचं खासदारपद बहाल करण्यात आलं आहे. त्यांचा मुलगा त्यांचा उत्तराधिकारी असेल ही गोष्ट कोणापासूनही लपून राहिलेली नाही.\n\nराजकीय वाक्युद्ध\n\nKCR आपल्या पक्षातल्या कोणत्याच नेत्यांना भेटत न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते मागासवर्गीय आणि मुस्लीम आरक्षणाच्या मध्ये अडथळा बनून राहिले आहेत. \n\nनिवडणुकीच्या चार पाच दिवसआधी म्हणजे रविवारी KCR यांनी त्यांच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात राज्याच्या विविध गटांना वेगवेगळ्या सोयीसुविधा देण्याचं आश्वासन दिलं. पराभवाच्या भीतीनेच ते मतदारांना भूलवण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nत्यांनी निवृत्तीचं वय 61 पासून 58 करणं, युवकांना 3016 रुपये बेरोजगारी भत्ता, सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत येणारं पेन्शन 2016 करण्याची आणि घरं बांधण्यासाठी पाच ते सहा लाख आर्थिक सहाय्य देण्याचं आश्वासन दिलं आहे. \n\nरणनितीमध्ये केलेल्या या बदलांचा फायदा TRSला मिळेल की नाही हे आता पाहावं लागेल. \n\nपीपल्स फ्रंटची गणितं \n\nपीपल्स फ्रंटच्या रणनीतीबद्दल बोलायचं झालं तर ते स्वत:ला TRS आणि भाजपाला एक दुसऱ्याची टीम बी संबोधत निवडणूक जिंकू इच्छितात. \n\nपीपल्स फ्रंट नं या दोन्ही पक्षांवर हल्ला चढवला आहे आणि TRS संसदेत भाजपला पाठिंबा देतं असं त्यांचं मत आहे. \n\nदुसरं म्हणजे पीपल्स फ्रंट निवडणुकीच्या गुणाकार-भागाकारात अडकलं आहे. जर या युतीत सामील असलेल्या पक्षांचा 2014 च्या मतांची टक्केवारी पाहिली तर त्यांना 41% मतं मिळाली होती. तर TRSला 34.3% मतं मिळाली होती. \n\nनायडूसुद्धा तेलंगणाच्या मतदारांना भूलवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहेत. ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हैदराबादचा विकास केला होता आणि त्याला आयटी हब केलं होतं.\n\nगेल्या चार वर्षांत TRSमध्ये अनेक आमदार आणि ज्येष्ठ नेते सामील झाले होते. तरीही तेलुगू देसम पार्टीचे तेलंगणात अनेक समर्थक आहेत. \n\nभाजप स्पर्धेत मागे\n\nदुसऱ्या बाजूला भाजपचे अनेक नेते राज्यात सरकार स्थापनेचे जोरदार दावे करत आहेत. मात्र भाजपा या स्पर्धेत बरीच मागे पडली आहे. \n\nभाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांनी तेलंगणात फक्त तीन सभा घेतल्या आहेत. जिथं विजयाची शक्यता नाही तिथं ते जास्त जोर लावू इच्छित नाहीत असंच सध्याचं चित्र आहे.\n\nतरीही भाजपनं तेलंगणामध्ये आपली प्रचारसाधनं मोठ्या प्रमाणात गुंतवली आहेत. त्यांचे अनेक नेते राज्याचा दौरा करत आहेत. \n\nपक्षाध्यक्ष अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांनी राज्यात मोठ्या सभा घेतल्या आहेत. \n\nराज्यात ज्या आपल्या पाच जागा आहेत त्यांना निदान 12 पर्यंत नेण्यावर त्यांचा भर आहे. असं केलं तर ते त्रिशंकू विधानसभेत किंग मेकर..."} {"inputs":"... लोक बाहेर पडू लागले. त्यातून अशाप्रकारच्या रिस्टबँडची कल्पना सुचली.\n\n बल्गेरियामध्ये नुकताच अशाप्रकारचा बँड लॉन्च करण्यात आला आहे. GPS सॅटेलाईट लोकेशन डेटाच्या माध्यमातून या बँडच्या मदतीने लोक घरात क्वारंटाईन राहतात की नाही, यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसंच या बँडद्वारे हार्टरेट मोजता येतो आणि गरज पडल्यास डॉक्टरांना इमर्जन्सी कॉलही करता येतो. \n\nरॉमवेअर वन, हे ब्रेसलेट दुसरं असंच ब्रेसलट अगदी जवळ आलं की वायब्रेट होतं.\n\nबेल्जिअममध्येही कोव्हिड-19 रिस्टबँडचा वापर वाढला आहे. हे रिस्टबँड सोशल डिस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्टबँडमुळे खाजगी माहितीची चोरी होऊ नये, याची काळजी घेण्याची गरज व्यक्त केली आहे. \n\nअशाप्रकारचे उपाय \"तात्पुरते (temporary), आवश्यक (necessary), आणि योग्य प्रमाणात (proportionate)\" असावे, असं प्रायव्हसी इंटरनॅशनलचं म्हणणं आहे. तसंच \"हे जागतिक आरोग्य संकट टळल्यानंतर अशाप्रकारचे असामान्य उपाय बंद करावे\", असंही त्यांचं म्हणणं आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... लोकांचे ब्रेकअप होतात, त्यातल आपलं एक, होईल सगळं नीट मनात असे विचार यायचे. म्हणजे रीतीभातीप्रमाणे रडारड झाली, जला दे साले को म्हणून मैत्रिणींनी त्याचा फोटो जाळायला सांगितला.\n\nआधाराला मित्रांचे खांदेही आले. फ्रेंण्ड्सनी त्यातल्या एका खांद्याला पुढचा बॉयफ्रेंड म्हणून घोषितही केलं. रिबाऊंडचं महत्त्व पटवून सांगितलं. घरच्यांनी स्थळ पाहायला सुरुवात केलीच होती. \n\nमोठ्या मावस बहिणीने सांगितलं की प्रेमबिम सगळं आपल्या जागी ठीक असतं, पण वेळच्या वेळी लग्न झालं पाहिजे. आईवडील शोधतील आणि तुला आवडेल अशा छानशा... उर्वरित लेख लिहा:","targets":"त नॉर्मल असणारं आयुष्य बदलून गेलं. लोकांची कुजबूज कानावर पडायची. आईवडील धास्तावलेले असायचे. नातेवाईकांच्या चेहऱ्यावर सरळ दिसायचं की मी माझ्या आईवडिलांना कसं छळतेय. पण मला काय वाटायचं? \n\nमेंदूला मुंग्या आल्यासारखं व्हायचं. काय खातेय, काय पितेय याचं भान नव्हतं. कोणी खायला दिलं नसतं तर खाल्लंही नसतं. झोंबी झाला होता नुसता.\n\nहॉस्पिटलमधून घरी आल्यावर गोष्टी नॉर्मलला येतील असं वाटलं. मला स्वतःलाही वाटलं होतं. पण पूर्वीसारखं झालंच नाही काही. आधी घरचे सहानुभूतीने बघायचे, मग तिरस्काराने पाहायला लागले आणि सरते शेवटी पर्वा नसल्यासारखे. \n\nदिवस दिवस अंथरूणातून उठावंस वाटायचं नाही. काही करावसं वाटायचं नाही. एकटक भिंतीकडे पाहात बसायचे. मोठ्या शहरातला चांगल्या पगाराचा जॉब सुटला होता. घरात काही करायचे नाही, कुठे जायचे नाही, कोणी आलंच तर असली कसली मुलगी तुमच्या नशिबात अशा नजरेने आईवडिलांकडे बघायचे. \n\nआयुष्य खुंटल्यासारखं झालं होतं, शेवाळं साठलेल्या पाण्यासारखं. जिंवत होते पण जगत नव्हते. आरशात स्वतःला पाहायचे तेव्हा भूत दिसायचं स्वतःचंच. \n\nबरोबरीच्या मैत्रिणींची, मैत्रिणींचीच काय मित्रांचीही लग्न पटापट होत गेली. आकाशचंही झालं. लग्न म्हणजेच सगळं काही असं मला वाटत नव्हतं पण आयुष्यभर एकटंही राहायचं नव्हतं. \n\nएकटेपणाची भीती मनात बसली. रात्री वाईट स्वप्नं पडायची आणि मी किंचाळून उठायचे. पण कोणाशी बोलण्याची, नातं जोडण्याचीही भयानक भीती बसली होती. \n\nएका विलक्षण ट्रॅपमध्ये अडकले होते. आयुष्य संपवायचे विचार पुन्हा मनात घोळू लागले. पण भावाला काय वाटलं कोणास ठाऊक, मला मोठ्या शहरात एका नामांकित सायकॅट्रिस्टकडे घेऊन गेला. \n\nडॉक्टरांनी काउन्सिलिंग सुरू केलं, गोळ्या -औषधं चालू झाली. वर्षभर ट्रीटमेंट झाली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तुझ्या आवडीची एक गोष्ट कर. तेव्हा तीन वर्षांनी पहिल्यांदा निळ्या रंगाचा कुर्ता घेतला. \n\nआकाशला आवडायचा नाही तो रंग. त्याला आवडणाऱ्या गोष्टी पाहिल्या तरी त्याची आठवण यायची, न आवडणाऱ्या गोष्टी पाहिल्या तरी मन सुन्न व्हायचं. \n\nहळूहळू त्रास कमी व्हायला लागला. थेरेपी चालूच होती. मग घरचे म्हणाले काम शोध मन रमेल. आता आमच्याच शहरात एका छोट्या कंपनीत जॉब करते. आधीचा जॉब सोडला तेव्हा करियर ऐन भरात होतं. पण असो. \n\nरोज घराबाहेर पडायला लागले, तसं आपण कमीत कमी प्रेझेंटेबल दिसतोय ना याची काळजी घ्यायला लागले. केसांना रोज कंगवा..."} {"inputs":"... लोकांशी भेटीगाठींपासून रोखा. परतणाऱ्या लोकांना गावाबाहेर शाळा किंवा शेतात थांबवा, तिथं राहण्याची सोय करा.\n\nमात्र, संजय कुमार म्हणतात, \"अनेकदा प्राथमिक चाचणीत संसर्ग झाल्याचं लक्षात येत नाही. लक्षणं दिसायला 12 किंवा 14 दिवसांचा अवधी लागतो. काही लोक पायी किंवा सायकलवरून थेट गावात परतत आहेत. त्यांची नीट चाचणी झाली नाही, त्यांना अलगीकरण केलं नाही, तर ग्रामीण भारतात कोरोनाचा प्रसार होण्यास वेळ लागणार नाही.\"\n\nकोरोनाशी लढा कसा देणार?\n\nग्रामीण भारतात कोरोनाशी लढण्यासाठी नक्की काय तयारी केली गेलीय, यावर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यासाठीच तास-दीड तास लागतो. त्यामुळं आज न जाता, उद्या किंवा परवा जाऊ, असं करत दोन-तीन दिवस उलटण्याचीही शक्यता असते.\"\n\n\"शहरात कुणाला संसर्ग झाल्यास अलगीकरण कक्षात राहणं सहजशक्य असतं. अलगीकरण कक्षाची प्रक्रिया पूर्ण करणं शक्य असत. घरात राहणं शक्य नसल्यास शहरांमध्ये सरकारतर्फे सेंटर तयार करण्यात आलेत. मात्र, गावांमध्ये अशी काहीच व्यवस्था नाहीय. सर्वांत आधी म्हणजे गावातील कुणाला शहरात नेणं आणि हॉस्पिटलमध्ये भरती करणं सोशल टॅबू बनलाय. त्यामुळं लोक पटकन तयार होत नाहीत आणि तयार झालेच, तर वेळेत त्यांना नेलं जात नाही. त्यामुळं आजार पसरण्याची भीती वाढते,\" असं ते म्हणतात.\n\nग्रामीण भागातली आरोग्य व्यवस्था कशी आहे?\n\nग्रामीण भागात कोरोनाचं आव्हान किती मोठं असेल, हे समजून घेण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेवर नजर टाकायला हवी.\n\nनॅशनल हेल्थ प्रोफाईल 2019 च्या आकडेवारीनुसार, देशात जवळपास 26 हजार सरकारी हॉस्पिटल आहेत. त्यातील 21 हजार हॉस्पिटल ग्रामीण भागात आहेत.\n\nसरकारी हॉस्पिटलची आकडेवारी तर दिलासादायक वाटते. मात्र, वास्तव फार विदारक आहे. रुग्ण आणि उपलब्ध बेड्सची संख्या पाहिल्यास ही आकडेवारी सुद्धा चिंतेचं कारण वाटते.\n\nभारतात 1700 रुग्णांसाठी सरासरी एक बेड आहे. ग्रामीण क्षेत्रात तर आणखीच चिंताजनक स्थिती आहे. ग्रामीण भागापुरते बोलायचे झाल्यास एका बेडमागे 3100 रुग्ण आहेत.\n\nही आकडेवारी लक्षात घेतल्यास ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल. कारण आरोग्य सुविधांचा तुटवडा फार दिसून येतो.\n\nबिहारमधील ग्रामीण भागात तर आरोग्याची स्थिती आणखीच वाईट आहे. 2011 सालच्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार, बिहारमधील ग्रामीण भागात 10 कोटी लोक राहतात. तेथे प्रत्येक बेडमागे 16 हजार रुग्ण येतात. सर्वांत कमी बेड्स असणारं राज्य बिहार आहे.\n\nग्रामीण भागात डॉक्टर किती आहेत?\n\nरुरल हेल्थ स्टॅटिस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, ग्रामीण भारतात 26 हजार लोकांमागे एक अॅलोपॅथिक डॉक्टर आहेत. \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमांनुसार, डॉक्टर आणि रुग्ण यांचं प्रमाण 1000 रुग्णांमागे एक डॉक्टर असं हवंय. \n\nराज्यांच्या मेडिकल काऊन्सिल आणि मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाच्या नोंदणीकृत अॅलोपॅथिक डॉक्टरांची संख्या 1.1 कोटी इतकी आहे.\n\nही सगळी आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येईल की, ग्रामीण भागात ना बेड्सची उपलब्धता आहे, ना पुरेसे डॉक्टर आहेत. त्यात गावी परतणाऱ्या..."} {"inputs":"... वकील ज्ञान सिंह यांनी सांगितलं, \"आता खटल्यातून बलात्कार, खून आणि गुन्ह्याचा कट यासाठी असणारी कलमं हटवली आहेत. आता फक्त आयपीसीची कलमं 354, 363, 366 आणि पॉक्सो अॅक्ट च्या कलम 7 आणि 8 अंतर्गत केस चालू आहे. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबाने कलम हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देत हायकोर्टात आणखी एक याचिका दाखल केली आहे.\" \n\nया याचिकेत सगळी कलमं पुन्हा लावण्याची तसंच पाचही आरोपींना पुन्हा ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. कोरोना काळात या केसची सुनावणी लांबली आहे. पॉक्सो न्यायालय हायकोर्टाच्या निर्णयाची वाट प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऱ्या खटल्यांसाठी विशेष न्यायालयाची तरतूद केली होती आणि प्रकरणाची सुनावणी शक्यतो एका वर्षाच्या आत संपवण्याच्या सुचना दिल्या होत्या. \n\n मानवाधिकार उल्लंघनसंबधित प्रकरणात काम करणारी संस्था 'लॉयर्स कलेक्टिव्ह' मध्ये वकील असणाऱ्या अमृता नंदा म्हणतात की, \"या योजनेअंतर्गत ना नवीन न्यायलयं बनवली गेली ना मुलभूत सुविधांमध्ये बदल झाला. बस आधीपासूनच काम करणाऱ्या न्यायालयांना विशेष जबाबदारी दिली गेली.\" \n\n सन 2014-15 मध्ये पार्टनर्स फॉर लॉ इन डेव्हलपमेंट' ने भारत सरकारसमवेत केलेल्या एका संशोधनानुसार फास्टट्रॅक कोर्टांचं काम चांगल्या प्रकारे होण्यासाठी तपास यंत्रणांचे ढाचे अजून मजबूत होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ टेस्टचे रिपोर्ट लवकर यावेत, त्यासाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळांची संख्या आणि कर्मचारी वाढवले जावेत. अशा काही बदलांशिवाय सुनावणीचा कालावधी कमी करणं अवघड आहे. \n\n न्यायाची प्रतीक्षा \n\n गेल्यावर्षी जून 2019ला संसदेत दिलेल्या एका उत्तरात न्याय मंत्रालयाने म्हटलं होतं की 20 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत एकही फास्ट ट्रॅक कोर्ट नाही. यानंतर मंत्रालयाने 1023 नवीन फास्ट ट्रॅक कोर्ट बनवण्याचं जाहीर केलं. यातली 389 फक्त पॉक्सो प्रकरणांसाठी आणि 634 न्यायलयं बलात्कार आणि पॉक्सो या दोन्ही प्रकरणांसाठी नेमलेली असतील. \n\n बदायूंमध्येही प्रलंबित खटल्यांची संख्या जास्त असल्यामुळे पॉक्सो न्यायलयांची संख्या एकवरून वाढवून तीन केली आहे. \n\n पण फास्टट्रॅक कोर्टातून न्याय मिळेलच असं नाही. 'सेंटर फॉर लॉ अँड पॉलिसी' ने सन 2013-14 मध्ये कर्नाटकात 10 फास्टट्रॅक कोर्टात निर्णय झालेल्या 107 आणि पॉक्सो कोर्टात निर्णय झालेल्या 51 खटल्यांचा अभ्यास केला आहे. \n\n त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टात 17 टक्के कन्विक्शन रेट (आरोपींना शिक्षा होण्याचा रेट) आणि पॉक्सो कोर्टात 7 टक्के कन्विक्शन रेट आहे. एनसीआरबीनुसार सन 2014 मध्ये बलात्कार प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा होण्याचं प्रमाण राष्ट्रीय पातळीवर 28 टक्के इतकं आहे. \n\n या रिपोर्टमध्ये लक्षात आलं की साक्षीदार बदलून पडणं आणि पुरेसे वैद्यकीय पुरावे न मिळणं हे शिक्षा न होण्याचं मोठं कारण आहे. बदायूंच्या चुलत बहिणींच्या बाबतीतही पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पुरेसे पुरावे न मिळणं हे महत्त्वाचं कारण होतं. पुरावे योग्य रितीने गोळा केले गेले नाहीत त्यामुळेही बलात्काराची कलमं हटवली असं म्हटलं आहे. \n\n पीडित मुलींचे भाऊ सहा..."} {"inputs":"... वर्तवला जाऊ शकत नाही. कारण YES बँकेत गुंतवणुकीची बातमी समोर आल्यानंतर SBI च्या शेअर्सवर परिणाम झाल्याचं दिसून आलंय.\"\n\n\"YES बँके SBI गुंतवणूक करणार असल्याचं समोर आल्यानंतर SBI चे शेअर्स 12 टक्क्यांनी पडले. गुंतवणूकदारांना यामुळेच भीती वाटतेय. कारण सरकार नफ्यात असणाऱ्या बँकांचा पैसा बुडणाऱ्या बँकांसाठी वापरतंय,\" असं जोशी म्हणतात.\n\nSBI च्या खातेदारांनी काळजी करण्याचं कारण आहे का?\n\nLIC ज्यावेळी खासगी कंपन्यांना विकण्याची चर्चा सुरू झाली, त्यावेळी LIC च्या खातेदारांमध्ये भीती निर्माण झाली. आता SBI च... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी वाचवली जाऊ शकते?\n\nआरबीआयच्या धोरणानुसार YES बँकेचे केवळ 49 टक्के शेअरच विकले जाऊ शकतात आणि त्यातील 26 टक्के शेअर्सना तीन वर्षांपर्यंत खरेदीदारानं स्वत:कडं ठेवणं बंधनकारक असेल. त्यानंतरच ते शेअर्स विकले जाऊ शकतात. या तीन वर्षात बँक पुन्हा उभारी घेईलच, याची शाश्वती काय?\n\nआलोक जोशी म्हणतात, तीन वर्षे तरी शेअर्स न विकण्याच्या RBI च्या अटीमुळं खूप फरक पडेल.\n\n\"जर एक-दोन वर्षातच बँक सुस्थितीत आल्यानंतर एखादा गुंतवणूकदार बाहेर पडू इच्छित असेल, तर तो जाऊ शकतो आणि सरकार SBI ला ही जबाबदारी यासाठी देतंय, कारण SBI मध्ये ती क्षमता आहे, विश्वास आहे.\"\n\nत्याचसोबत, आलोक जोशी सांगतात, \"YES बँकेचं नवं मॅनेजमेंट विश्वासार्ह असायला हवं, नव्या जोमानं काम करायला हवं. जुनं कर्ज वसूल केल्यास बँक पुन्हा सुस्थितीत येऊ शकते.\"\n\nकोरोना व्हायरसचा अर्थव्यवस्थेवर परिणाम\n\nआलोक जोशी म्हणतात, \"नवनवीन उपक्रमांच्या बाबतीत YES बँक नेहमीच चांगली मानली गेलीय. अनेक नव्या कंपन्यांचे पगाराचे खाते या बँकेतच आहेत. त्यामुळं बँकेला वाचवलं जाण्याची आशा आहे.\"\n\nकिंबहुना, अशा स्थितीतल्या एका बँकेला याआधीही वाचवलं गेलंय.\n\nशुभमय भट्टाचार्य म्हणतात, \"YES बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी बँकेचं मॅनेजमेंटच सर्वात मोठी भूमिका बजावेल. मात्र, त्यांचं म्हणणं आहे की, देशातील वातावरण आणि जागतिक स्थितीचाही YES बँकेवर मोठा परिणाम होईल.\"\n\nकोरोना व्हायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम केलाय. भारताची अर्थव्यवस्थाही सुस्थितीत आहे असं नाही. जीडीपीचे दर सातत्यानं घटताना दिसतंय. YES बँकेला पुन्हा उभारी घेण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... वर्मा यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीतला पराभव स्वीकारला आहे. त्यांनी म्हटलं, \"आम्ही अजून कष्ट करू जेणेकरून पुढच्या विधानसभा निवडणुकीत आमची कामगिरी सुधारता येईल. जर ही निवडणूक शिक्षण आणि विकासाच्या मुद्द्यावर झाली असती तर शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया पटपडगंजमधून पिछाडीवर नसते.\"\n\nतर दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी दिल्लीमधल्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. \"दिल्लीचा जो काही निकाल लागला आहे, त्यासाठी मी जबाबदार आहे.\"\n\nआम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी दिल्लीतल्या निकालांवर प्रति... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल. काँग्रेसची कामगिरी कशी आहे यावरही पुढची आकडेवारी अवलंबून आहे.\"\n\nया आकडेवारीच्या खाली तुम्हाला सर्व ताजे अपडेटस पाहता येतील. \n\nमतमोजणी सुरू आहे\n\nआप\n\nभाजप\n\nइतर\n\n\n\n\n\n\n\n\n\nपाहा क्षणाक्षणाचे लाईव्ह अपडेट्स\n\n18:15 : ममता बॅनर्जींकडून अभिनंदन \n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करून अरविंद केजरीवालांचं अभिनंदन केलं. \n\nत्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, \"विखारी भाषण करून लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्यांनी या निकालातून धडा घ्यायला हवा होता. कारण जे आपली आश्वासनं पूर्ण करतात, त्यांनाच यश मिळतं.\" \n\n18.05: राहुल गांधींनी केलं केजरीवालांचं अभिनंदन \n\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांचं तसंच आम आदमी पक्षाचं अभिनंदन केलं. \n\n17.36 : केजरीवालांनी घेतलं हनुमानाचं दर्शन \n\nदिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. \n\nकेजरीवाल यांच्यासोबत त्यांच्या पत्नी होत्या. आपचे नेते मनीष सिसोदियाही केजरीवाल यांच्या सोबत होते. \n\n14.55 : पटपडगंजमधून मनीष सिसोदिया विजयी \n\nपटपडगंज विधानसभा मतदारसंघातून आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया विजयी झाले आहेत. \n\nमतमोजणीच्या सुरूवातीच्या फेऱ्यांमध्ये उपमुख्यमंत्री सिसोदिया पिछाडीवर होते. मात्र नंतरच्या फेऱ्यांमध्ये त्यांनी आघाडी घेतली आणि ती टिकवून ठेवत विजय मिळविला. \n\n13.39 :'प्रादेशिक पक्षांनी एकत्र काम करण्याची गरज'\n\nराष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. भाजपच्या अहंकाराला आपने प्रत्युत्तर दिल्याची टीका त्यांनी केली. प्रादेशिक पक्षांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले. \n\n\"दिल्लीच्या निवडणुकीसाठी भाजपने 240 खासदार, 70 मंत्री, 40 स्टार कॅंपेनर्स यांना कामाला जुंपलं. त्यांनी 10,000हून अधिक रॅलीज घेतल्या पण लोकांना ध्रुवीकरणाऐवजी विकासाला पसंती दिली. \n\n\"भाजपला ही जाणीव व्हावी की त्यांचं द्वेषाचं राजकारण जनतेनी नाकारलं आहे. विशेषतः युवा वर्गाने,\" असं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं.\n\nरोहित पवार\n\n13.17: ममता बॅनर्जी यांनी केजरीवाल यांना दिल्या शुभेच्छा \n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विधानसभेत दणदणीत विजय मिळवल्याबद्दल ममता बॅनर्जींनी केजरीवाल यांचं अभिनंदन केलं आहे. \n\nकेवळ विकासाचं..."} {"inputs":"... वर्षांनंतर तिच्या भविष्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा केली. आधीच संतप्त असलेल्या आंदोलकांच्या रोषात यामुळे आणखी भर पडली आणि मुंबईत सर्वत्र निदर्शनं झाली.\n\nपोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर लाठीमारही केला, अनेकांना अटक केली.\n\nया आंदोलनात महिलांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला असं 'रणरागिणी: संयुक्त महाराष्ट्राचा एक उपेक्षित इतिहास' या पुस्तकाच्या लेखिका मनिषा पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nया आंदोलनातल्या महिलांच्या सहभागाबद्दल त्या पुढे सांगतात, \"महिलांनी आपला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ष्ट्र समितीनं 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे' ही मागणी यशस्वी करून दाखवली. पण दक्षिणेला बेळगाव, कारवार ही गावं कर्नाटकला तसंच पश्चिमेस डांग-उमरगाव आणि इतर काही मराठी भाषिक गावं गुजरातला दिली गेली.\n\nकर्नाटकबरोबरचा सीमावाद तर आजही जिवंत आहे. (आता बेळगावच्या मराठी तरुणांना या सीमा प्रश्नाविषयी काय वाटतं? वाचा आमचा हा ग्राउंड रिपोर्ट)\n\nया आंदोलनात 105 आंदोलकांना आपला जीव गमवावा लागला. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाउंटनच्या चौकाला हुतात्मा चौक असं नाव देण्यात आलं.\n\nएकाच दिवशी जन्माला आलेल्या महाराष्ट्र आणि गुजरात या दोन स्वतंत्र राज्यांच्या स्थापना कार्यक्रमांना देशाचं सर्वोच्च नेतृत्व हजर होतं. गुजरातच्या कार्यक्रमात राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते तर महाराष्ट्राच्या कोनशिला अनावरणासाठी पंतप्रधान नेहरू हजर होते.\n\nगुजरात राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान जीवराज मेहता यांना मिळाला तर महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांनी पुढे नेलं. भारताच्या पश्चिमेतल्या दोन मोठ्या राज्यांमध्ये असलेल्या अस्वस्थतेची परिणती दोन स्वतंत्र भाषिक राज्य निर्माण होण्यात झाली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... वर्षांपूर्वी मुंबईत या दोन्ही आरोपींना ठार करण्यात आलं होतं. त्यानंतर अंबादास पोटे पुढे DCP म्हणून निवृत्त झाले, तर सुधीर निरगुडकर सध्या मेघवाडी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत.\n\nही एक घटना झाली. मात्र, मुंबई शहरानं याआधीही एन्काउंटरचा अनुभव घेतला होता आणि तोही एक-दोन नव्हे तर शेकडोवेळा. \n\nगँगवॉर, गँगस्टर, डॉन, माफिया, मर्डर, स्मगलिंग हे शब्द मुंबई शहरात तेव्हा नेहमीचे झाले होते, असा तो क्रूर काळ होता. मात्र, यातल्या फक्त एन्काउंटरशी संबंधित बोलायचं झाल्यास, त्याची सुरुवात होते मन्या स... उर्वरित लेख लिहा:","targets":". त्यावेळी खास पथकं तयार केली. दाऊद इब्राहिमवर पहिल्यांदा धाड टाकून, तीन-साडेतीन कोटींचं सोनं जप्त केलं. नंतर अरुण गवळी, छोटा शकीलला अटक केली. त्यावेळी हे सर्व अधिकारी उत्तम काम करत होते.\n\n\"हे सर्व ग्रेट फायटर्स होते. त्यांना प्रशिक्षणच तसं दिलं होतं. दंगल, स्फोट, दहशतवादी हल्ला इत्यादी वेळी काय करावं, याचं नीट प्रशिक्षण दिलं होतं, तयारी करून घेतली होती,\" असंही इनामदार म्हणाले होते.\n\nअरविंद इनामदार यांचं नुकतंच 8 नोव्हेंबर 2019 रोजी निधन झालं.\n\nधगधगतं ऐंशीचं दशक\n\n1983ची बॅच सेवेत आली, त्याचवेळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देश सोडून पळून गेला होता. मुंबई मात्र गँगस्टर आणि माफियांशी झुंज देत होतीच. त्यामुळं 1983ची बॅच दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरुण गवळी यांच्या गँगशी लढा देत होती.\n\nवरिष्ठ पत्रकार आबिद शेख सांगतात, \"ऐशींच्या दशकात अंडरवर्ल्ड मोठ्या प्रमाणात होतं. म्हणजे, दाऊद इब्राहिम, अमर नाईक आणि अरुण गवळी यांच्या मोठ्या टोळ्या होत्या. आर्थिक गोष्टींवरून हे गँगवार सुरू होतं. त्यामुळं ज्यांना आपण एन्काउंटर म्हणतो, ते याच काळात अधिक सुरू झालं.\"\n\nतर ज्येष्ठ पत्रकार राम पवार सांगतात, \"ऐंशीच्या दशकात गोदीमधून स्मगलिंग चालायचं. त्यावेळी दुबईच्या कपड्यांना प्रचंड मागणी असायची. त्यावेळी हे कंटेनरच्या कंटेनर पळवायचे. त्यातून या टोळ्या तयार झाल्या. त्यातून मग आर्थिक व्यवहारातून गँगवार सुरू झाला.\"\n\nमात्र, हुसैन झैदी हे मुंबईतल्या एन्काउंटरच्या काळाची नव्वदीआधी आणि नव्वदीनंतर, अशी विभागणी करतात.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना झैदी सांगतात, \"नव्वदीच्या आधी एन्काउंटर तुरळक प्रमाणात व्हायचे. म्हणजे 1982 साली इशाक बागवान यांनी मन्या सुर्वेला ठार केलं, 1987 साली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र काटधरेंनी रमा नाईकला ठार केलं, 1987 साली पोलीस उपनिरीक्षक इमॅन्युअल अमोलिक यांनी मेहमूद कालिया यांना ठार केलं.\"\n\nमात्र, नव्वदीनंतर आणि विशेषत: 1993च्या स्फोटानंतर मुंबईत एन्काउंटर हे नेहमीचे झाले. त्यानंतर 1995 साली पोलीस अधिकारी आर. डी. त्यागींनी गुन्हे शाखा आणि विभागीय उपायुक्तांना आदेश देऊन प्रत्येक विभागातील 10 वॉन्टेड गुन्हेगारांची यादी तयार करायला सांगितली.\n\nदुसरीकडे, तत्कालीन DCP सत्यपाल सिंग आणि तत्कालीन DCP परमबीर सिंग यांनी एन्काउंटर स्क्वॉड तयार केले, ज्यात 1983च्या बॅचचे अनेक अधिकारी होते. प्रफुल्ल भोसले, विजय साळसकर आणि प्रदीप शर्मा..."} {"inputs":"... वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे.\n\nआधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\n\nगो एअर, इंडिगो, विस्तारासारख्या विमान कंपन्यांनी रविवारी आपली देशांतर्गत उड्डाणांची संख्या मर्यादित ठेवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.\n\nदेशभरात कसा आहे प्रतिसाद?\n\nदेशातील वेगवेगळ्या शहरांतून जनता कर्फ्यूचे फोटो समोर येत आहेत. एरवी गर्द... उर्वरित लेख लिहा:","targets":"टोअर्स राहणार सुरू \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात दुकानं बंद ठेवण्याचं आवाहन केलं होतं. \n\nत्यामुळे दिल्लीसह देशातील सर्व मोठ्या शहरातील व्यापार संघटनांनी एक दिवस बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थात, यामधून मेडिकल स्टोअर्स आणि जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकांनांचा अपवाद करण्यात आला आहे. \n\nपर्यटन स्थळं राहणार बंद \n\nपीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वेनं 22 मार्चला सर्व संग्रहालयं, हेरिटेज गॅलरी आणि हेरिटेज पार्क बंद ठेवणार असल्याचं जाहीर केलं आहे. \n\nअनेक पूजा स्थळं, शॉपिंग मॉल आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची पर्यटनस्थळंही पूर्णपणे बंद राहणार आहेत. \n\nजिथे लोक गर्दी करू शकतात अशी ठिकाणं म्हणजेच शॉपिंग मॉल्स, थिएटर, जिमही बंद ठेवण्यात येणार आहेत. \n\n'टाळ्या वाजवून लोकांना मदत मिळणार नाही'\n\nपंतप्रधानांच्या टाळ्या, थाळ्या वाजवण्याच्या आवाहनावर काँग्रेस नेते राहुल गांधींनी टीका केली आहे. \n\nराहुल गांधींनी ट्वीट करून म्हटलं आहे, की कोरोना व्हायरसमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट कोसळलं आहे. मजुरांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. नुसती टाळी वाजवल्यामुळे त्यांना मदत मिळणार नाही. आजघडीला त्यांना रोख मदत, टॅक्समध्ये सूट यांसारख्य मोठ्या पॅकेजेसची गरज आहे.\n\nअर्थात, अनेकांनी पंतप्रधानांच्या या घोषणेचं स्वागतही केलं आहे. \n\n खासदार शशी थरूर, ज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता, अभिनेता अजय देवगन, अक्षय कुमार, देवेंद्र फडणवीस यांनी जनता कर्फ्यूवर ट्वीट केलं आहे.\n\nकाँग्रेस खासदार शशी थरूर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. \"हा कठीण काळ आहे. आणखी काही उपाय योजनांची गरज असल्याचं थरूर म्हणाले. सोशल डिस्टंन्सिंगची आपल्याला गरज आहे तसेच आर्थिक स्तरावर काही उपाय योजना करणं आवश्यक आहे,\" असं थरूर म्हणाले.\n\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून म्हटलं आहे, \"नरेंद्र मोदी यांनी संकल्प आणि संयमचा संदेश दिला आहे. कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी आपण सज्ज होऊ.\"\n\nज्येष्ठ पत्रकार शेखर गुप्ता म्हणतात की, \"हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. जर भविष्यात पूर्ण लॉकडाउन करण्याची वेळ आली तर त्याची ही रंगीत तालीम असू शकते.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"... वाट बिकट असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. \n\nडॉ. जयसिद्धेश्वर स्वामी\n\nते सांगतात, स्वामी यांनी मूळ प्रमाणपत्र कधीच सादर केलं नाही. समितीने ते वारंवार मागूनही ते सादर करण्यात आलं नाही. अखेर, वळसंग पोलीस ठाण्यात ते गहाळ झाल्याची तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांनी हे जाणूनबुजून केलं आहे का, असा आरोप होऊ लागला आहे. \n\nसमितीने पडताळणी केल्यानंतर महास्वामी वगळता त्यांचे अन्य नातेवाईक हिंदू जंगम व हिंदू लिंगायत असल्याचं आढळलं. ही बाब विचारात घेत त्यांचं बेडा जंगम जातीचं प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातीचा दाखला रद्द झाल्याची माहिती समजते आहे. यादरम्यान निवडणूक लागल्यास आणि पक्षाने आदेश दिल्यास भाजपतर्फे सोलापूरची लोकसभा निवडणूक लढवू, असं प्रा. ढोबळे यांनी म्हटलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... वाढलं आहे, असं गणेश देवी यांचं म्हणणं आहे.\n\nमहाराष्ट्रात इंग्रजी ही अनेकांची माध्यम भाषा बनली आहे.\n\nमहाराष्ट्रात बहुसंख्य इंग्रजी भाषिक\n\nभारतामध्ये 2 लाख 60 हजार लोकांनी आपली पहिली भाषा म्हणून इंग्रजीची नोंद केली आहे. \n\nयामध्ये 1 लाख 6 हजार लोक महाराष्ट्रामध्ये आहेत, असं या आकडेवारीत म्हटलं आहे. याआधीचे अहवाल बघितले तर इंग्रजी बोलणाऱ्यांचं प्रमाण कोलकाता, चेन्नई, मुंबई अशा महानगरांमध्येच दिसतं. हाच पॅटर्न याही जनगणनेत दिसला, त्यामुळेच या अहवालात इंग्रजीबद्दलची माहिती वस्तुस्थितीला धरून नाही, अश... उर्वरित लेख लिहा:","targets":"क बोडो, मणिपुरी, कोकणी, डोगरी या भाषांच्याही खाली लागतो. पण संस्कृतची ही स्थिती हास्यास्पद आहे, असं म्हणता येणार नाही, असं गणेश देवी यांना वाटतं.\n\nभारतात 22 शेड्युल्ड भाषा मानल्या गेल्या आहेत. त्यात संस्कृतचा समावेश असावा का, असा प्रश्न विचारला जातो. पण संस्कृतच्या बाबतीत फक्त संख्येचा निकष लावता येणार नाही. कारण संस्कृत ही आपल्याकडच्या हिंदी, बंगाली, काश्मिरी, नेपाळी, आसामी, ओरिया, मैथिली, मराठी अशा अनेक भाषांची मूळ भाषा आहे हे विसरून चालणार नाही, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं.\n\nभारतामध्ये सुमारे 850 स्वतंत्र भाषा आहेत तर बोलीभाषांची संख्या 1369 पर्यंत पोहोचते. यातल्या अनेक भाषा लयाला गेल्या तसंच काही भाषा मुख्य भाषेच्या प्रवाहात सामील झाल्या. या सगळ्या सामाजिक प्रक्रियेमध्ये मराठी भाषेचं स्थान टिकून आहे ही चांगली गोष्ट आहे, अशी टिप्पणी गणेश देवी करतात. \n\nहेही पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : बीबीसी रेडिओवर मराठीतून पहिल्या बातम्या 1942 मध्ये प्रसारित झाल्या होत्या.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... वारसा नव्हता. अंतुले हे कोकणातील नेते होते.\n\n'रायगड'चं प्रेम\n\nरायगड जिल्ह्यातील महाडमधील आंबेत या गावात 9 फेब्रुवारी 1929 रोजी ए. आर. अंतुलेंचा जन्म झाला. सुरूवातीचं शिक्षण महाडमध्येच झालेल्या अंतुलेंनी पुढं मुंबईतून कायद्याचं शिक्षण घेतलं आणि लंडनमधून 'बॅरिस्टर' झाले.\n\nरायगडमधून सार्वजनिक आयुष्यात पाऊल ठेवलेले अंतुले 1962 साली पहिल्यांदा श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेत गेले. त्यानंतर ते सलग 1976 पर्यंत आमदार म्हणून विजयी होत राहिले. 1969 ते 1976 या काळात त्यांनी राज्यात मंत्रिपदंही भूषवली होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावेश नव्हता.अंतुले यांनी कीर्तनाला राज्याच्या सांस्कृतिक पुरस्कारात स्थान दिले. \n\nअंतुलेंची निर्णय घेण्याची आणि त्या निर्णयाशी ठाम राहण्याची एक घटना महाराष्ट्रातील शेतकरी कायम लक्षात ठेवतील, ती म्हणजे कर्जमाफीचा निर्णय. \n\nज्येष्ठ पत्रकार शां. मं. गोठोसकर हे लोकसत्ताच्या 2010 च्या दिवळी अंकातील लेखात सांगतात, \"छोट्या शेतकऱ्यांचं 49 कोटींचं कर्ज त्यांनी माफ केलं.\"\n\nविशेष म्हणजे, तोपर्यंत कुठल्याही राज्यानं कर्ज माफ करण्याची प्रथा नव्हती. त्यानंतर आरबीआयशी त्यांचा संघर्षही झाला होता.\n\nसिमेंट घोटाळ्याचा आरोप\n\nअंतुले हे धडाडीचे नेते असले, तरी त्यांच्या अनेक निर्णयांमुळं वादही झाले. मात्र, ते आपल्या निर्णयांशी ठाम राहिले. अशाच निर्णयांमधून आणि वेगवेगळ्या योजनांमधून ते आरोपांच्या जाळ्यातही अडकत गेले. सिमेंट घोटाळ्याचा आरोपही तसाच.\n\n31 ऑगस्ट 1981 रोजी इंडियन एक्स्प्रेसमध्ये अरूण शौरी यांची सिमेंट घोटाळ्यातील गैरव्यवहाराशी संबंधित बातमी प्रसिद्ध झाली आणि महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात हलल्कल्लोळ माजला. \n\nज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे सांगतात, \"सप्टेंबरमध्ये लोकसभेचं अधिवेशन होतं. त्यामुळं अर्थात इंडियन एक्स्प्रेसच्या अंतुलेंच्या कथित सिमेंट घोटाळ्याच्या बातमीचे पडसाद संसदेत उमटले. मराठीत लोकसत्ताचे तत्कालीन संपादक माधव गडकरींनीही हे प्रकरण लावून धरले होते. त्यानंतर 2 सप्टेंबर 1981 रोजी जवळपास नऊ तास संसदेत या मुद्द्यावर तुफान चर्चा झाली. महाराष्ट्रासह देशभरात ए. आर. अंतुलेंच्या कथित सिमेंट घोटाळ्यावरून काँग्रेसवर आरोप होऊ लागले. याचमुळं ए. आर. अंतुले अखेर मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवरून पायउतार झाले.\"\n\nदेणग्या गोळा करण्यासाठी अंतुलेंनी जो ट्रस्ट स्थापन केली होता त्या ट्रस्टचं नाव होतं 'इंदिरा प्रतिभा प्रतिष्ठान'. इंदिरा गांधी यांच्या नावाने असलेल्या ट्रस्टचं नाव वादात अडकणं ही गोष्ट तत्कालीन काँग्रेस नेत्यांना पटली नाही. त्यामुळे अंतुलेंनी जानेवारी 1982 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अगदी दीड ते दोन वर्षेच त्यांना मुख्यंत्रिपदाच्या खुर्चीवर बसता आलं.\n\nपुढे अंतुलेंवरील हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं. तब्बल 16 वर्षे खटला चालला. शेवटी अंतुले निर्दोष सुटले. मात्र, या सिमेंट घोटाळ्याच्या आरोपांमुळे अंतुलेंचं मुख्यमंत्रिपद गेलं होतं.\n\nअंतुलेंच्या निवडीनं महाराष्ट्रातील सहकाराशी संबंधित आणि मराठा नेते..."} {"inputs":"... विकास आणि विस्तारामुळे करणी सेनेचं त्रिभाजन झालं. आता हे तिन्ही विभाग हे स्वत:ला खरीखुरी करणी सेना म्हणवून घेतात. हा वाद इतका विकोपाला गेला आहे की आता तो कोर्टात गेला आहे.\n\nत्यात एक 'श्री राजपूत करणी सेना' आहे. त्यांचे संरक्षक लोकेंद्र सिंह कालवी आहेत.\n\nदुसरी 'श्री राजपूत करणी सेवा समिती' अजित सिंह मामडोली यांची आहे. तिसरी सुखदेव सिंह गोगामेडी यांची 'श्री राजपूत करणी सेना' आहे. \n\nकरणी सेनेचे महिपाल सिंह मकराना सांगतात की, लोकेंद्र सिंह कालवी यांनी या संघटनेची उभारणी केली आहे आणि तीच खरी संघटना... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगतात, \"जेव्हा आमच्या समाजात कोणत्याही अधिकाऱ्याबरोबर अन्याय झाला आमि राजकीय पक्षांनी त्यावर मौन बाळगलं तर करणी सेनेला आवाज उठवण्यावाचून कोणताच पर्याय उरत नाही. पण राजपूत समाजात अनेत असे लोक आहेत ज्यांना बदलत्या परिस्थितीची काळजी वाटते आहे.\"\n\nकाही विश्लेषक सांगतात की, \"राजकीय पक्षांनी स्वत:ला निवडणूक लढवण्यापुरतं आणि सरकार चालवण्यापुरतं मर्यादित केलं आहे. म्हणूनच जातीयवादी संघटनांना खतपाणी मिळत आहे.\"\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... विचार करा. काही दिवस इथे राहून घरी परतायचं आहे असं मनाशी पक्क करा,\" मानसी मोठ्या विश्वासानं बोलत होत्या. \n\nमानसी यांना वास येणं बंद झालं. कुठल्याही गोष्टीचा वास येत नव्हता. जेवणलाही चव लागत नव्हती. पण पर्याय नव्हता हे त्यांना कळलं होतं.\n\nखरं तर मानसी यांचा स्वभाव लहानपणापासून विनोदी आणि हसत खेळत राहणारा. दोन दिवसांतच त्यांच्या या स्वभावामुळे त्या मजल्यावर सगळ्यांचेच मनोरंजन होऊ लागले.\n\nमानसी यांनी सांगितलं, \"मी खोलीत योगा करू लागले. मुलीलाही प्राणायम करायला सांगितले. फोनवरुन मुलीशी आणि नवऱ्याशी... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि डाळ खायचे\" ती सांगत होती.\n\n\"तुला मोठं होऊन कोणत्या क्षेत्रात करिअर करायचे आहे ? असा प्रश्न विचारल्यावर तिने पटकन सांगितलं, मला शेफ व्हायचं आहे. मी अतिशय चविष्ट खाद्यपदार्थ बनवते. रेसिपी पाहून मी कुठलाही पदार्थ सहज बनवू शकते,\" असं ती म्हणाली.\n\nती बोलत होती, \"आता मी आईशिवाय झोपू शकते. मला तिच्याशिवाय झोपायची कधी वेळच आली नाही. असा प्रसंग मी कधीही अनुभवला नव्हता.\"\n\n'अशी वेळ शत्रूवरही कधी येऊ नये'\n\nअखेर 15 दिवसांची 'काळरात्र' संपली. मानसीसह तिचे कुटुंब कोरोनामुक्त झाले.अगदी 82 वर्षांच्या आजींनीही कोरोनावर मात केली. आजींनी क्वारंटाईन केंद्रातही धीर सोडला नव्हता.\n\n\"कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्याचा रिपोर्ट पाहिला आणि माझा आनंद गगनात मावत नव्हता. एकदाचे सुटलो यातून अशी भावना होती,\" मानसीने आपला आनंद व्यक्त केला. \n\nक्वारंटाईन केंद्रातून घरी परत जाताना मानसीला त्या एनएमएमटीच्या बस ड्रायव्हरची आठवण झाली. तो म्हणत होता ते खरं होतं. आपण एकटेच या लढाईत नाही हजारो,लाखो लोकं आपल्यासोबत आहेत हे मानसीला पटलं. \n\nमानसी आणि नरेश यांनी कुटुंबासह इमारतीमध्ये प्रवेश केला. पण इकडे आल्यावर जरा अवघडल्यासारखं वाटलं. \"आमच्यामुळे इमारत सील झाली याची आम्हाला कल्पना होती.\" मानसी सांगत होत्या.\n\nघरी आल्यावरसुद्धा ते आधीप्रमाणे राहत नाहीयेत. मानसी आणि नरेश घरातही सोशल डिस्टंसिंग पाळत आहेत. सगळ्यांच्या प्लेट्स वेगळ्या काढल्या आहेत. प्रत्येकजण आपआपली कपडे वेगळे धूत आहे.\n\nसंपूर्ण कुटुंबाला अजून 14 दिवस घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मानसी सांगत होत्या, \"या प्रसंगाने आम्हाला कुटुंब म्हणून आणखी जवळ केले. अशा काळातच तुम्हाला तुमची खरी लोकं कळतात. आमचा सुरक्षा रक्षकही आम्हाला खूप मदत करतोय. जे जे बाजारातून हवे आहे, ते आम्हाला तो गेटवर आणून दतो. तो ही आमच्या कुटुंबाचा भाग बनला आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... विचारलं. \n\nमी युद्धाच्या धोक्याबद्दल त्यांना सांगितलं. त्यावेळी इतरांची मुले शाळेला जात आहेत, त्यामुळे तुलाही शाळेत जायला हवं, असं माझे वडील मला म्हणाले होते. तू शाळेला जाशील, तर इतरांच्या मुलांनाही शाळेत जाण्यासाठी धाडस येईल. तू त्यांचीही काळजी घ्यायला हवी, असंही ते म्हणाले. फक्त सद्दाम हुसेनची मुले असल्यामुळे आम्हाला विशेष वागणूक मिळावी, असं माझ्या वडिलांना कधीच वाटलं नाही. माझ्या भावंडांचा जीव तर इराकच्या संरक्षणासाठीच तर गेला आहे.\"\n\nरगद कधीच राजकीय निर्णयांमध्ये सहभागी होत नव्हत्या. पण माणु... उर्वरित लेख लिहा:","targets":"लष्कराचं सगळं काम ते दोघेच पाहायचे. इराकचा शस्त्रास्त्रविषयक कार्यक्रम ही माजिद बंधूंचीच कल्पना होती, असं सांगितलं जातं. दोघे जॉर्डनला आले तेव्हा त्यांच्यासोबत इराक लष्करातील 15 अधिकारीही सोबत होते. \n\nजॉर्डनमध्ये त्यांना किंग हुसेन यांनी अभय दिलं होतं. यामुळे सद्दाम हुसेन विशेष नाराज झाले होते. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी किंग हुसेन यांच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. \n\nअखेर रगद यांचे पती हुसेन केमेल आणि वडील सद्दाम हुसेन यांच्यात कटुता येण्यामागचं काय कारण होतं?\n\nयाचं उत्तर देताना रगद सांगतात, \"माझ्या पतीचं नाव मोठं होऊ लागलं होतं. इराकमध्ये वडील सद्दाम हुसेन यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर त्यांचंच नाव होतं. हुसेन कुटुंबीयांशी जवळीक असल्यामुळे त्यांची एक भूमिका होती. त्यांच्यात निर्णयक्षमता होती. कोणतीही भूमिका ठामपणे बजावण्याचं धाडस त्यांच्यात होतं. आमचं लग्न झालं त्यावेळी केमेल स्पेशल सिक्युरिटीचे प्रमुख होते. ईराणविरुद्ध झालेल्या युद्धातही केमेल हेच प्रमुख होते. सद्दाम हुसेन यांची सुरक्षा हीच या पथकाची जबाबदारी होती. त्यांच्यावर संपूर्ण देशाच्या सुरक्षेची जबाबदारी होती.\"\n\nपतीच्या हत्येचा निर्णय माझ्या कुटुंबीयांचा होता\n\nहुसेन केमेल यांच्यासोबत घटस्फोट घेण्याच्या निर्णयाबाबत रगद हुसेन सांगतात, \"केमेल इराक सोडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण राखू शकले नाहीत. एका महिन्यातच त्याचा अंदाज आला. घटस्फोटाचा निर्णय मी 1996 मध्ये इराकला परतल्यानंतर घेतला. मी माझ्या वडिलांशी बोलले आणि निर्णय घेतला. वडील अत्यंत दुःखी होते. त्यांच्याशी बराच वेळ चर्चा झाली. त्यांना बोलताही येत नव्हतं, इतके ते दुःखी होते. यादरम्यान माझा भाऊही तिथेच होता. आता मी घटस्फोट घ्यायला हवा, असान निर्णय त्यावेळी झाला.\"\n\nजॉर्डनहून परतल्यानंतर तीनच दिवसांत केमेल अल माजिद आणि त्यांचे भाऊ सद्दाम केमेल अल माजिद यांची हत्या करण्यात आली. \n\nसद्दाम केमेलचं लग्न सद्दाम हुसेन यांची दुसरी मुलगी राणा हिच्याशी झालं होतं. \n\nपती केमेल हुसेन यांच्या हत्येचा निर्णय कुटुंबीयांचाच होता, असं रगद हुसेन यांनी मुलाखतीत सांगितलं.\n\nही हत्या घडवून आणण्यात रगद यांचा भाऊ उदै सद्दाम हुसेन यांचा हात होता, असंही रगद यांनी सांगितलं. \n\nत्या सांगतात, \"माझ्या पतीची हत्या झाली, त्यावेळी मी फक्त 25 वर्षांची होते. मला किती दुःख झालं, हे मी शब्दांत सांगू शकत नाही...."} {"inputs":"... वितळेल झाडं सडायला लागतील. आणि त्यातून हवेत कार्बन डाय ऑक्साईड वायूचं उत्सर्जन वाढेल. आणि परिणामी, जगाचंच तापमान वाढायला यातून हातभार लागेल.'\n\nबदलत्या तापमानाचे परिणाम\n\nतापमान वाढलं तर अलास्कातलं विमानतळ आणि इतर इमारतींनाही धोका पोहोचेल. भिंतींना तडे जातील. \n\nअलास्कामध्ये रस्त्याला पडू लागल्या भेगा\n\nअलास्कातले एक इंजिनिअर जेफ करे यांनीही आपलं निरीक्षण मांडलं. 'रस्त्यांना भेगा पडण्याचं प्रमाण अलास्कात वाढीला लागलं आहे. \n\nवायव्य भागात पाणी आणि सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या फुटत आहेत.'\n\nतापमान ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सळतील. महत्त्वाचं म्हणजे तापमान आणखी वाढेल. रोमनोवस्की यांच्या म्हणण्यानुसार, 2100 पर्यंत अलास्कामध्ये जमिनीच्या आत पाच मीटरपर्यंत तापमान वाढलेलं असेल. आतापर्यंत दबलेला कार्बन त्यामुळे बाहेर येईल. हवेत कार्बन डाय ऑक्साईड आणि मिथेन वायू मिसळेल. \n\nजाणकारांच्या मते, आतापासून 5 कोटी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीचं तापमान अचानक वाढलं होतं, तेव्हा कार्बन डाय ऑक्साईड वायूचं उत्सर्जन हे त्या मागचं मोठं कारण होतं. \n\nअलास्कामध्येही कार्बन उत्सर्जन वाढलं तर परिस्थिती तिप्पट वाईट होईल. \n\nपर्माफ्रॉस्ट प्रयोगशाळा नेमकं काय करते?\n\nपर्माफ्रॉस्टमुळे मनुष्य जीवनच धोक्यात येणार आहे. तापमान वाढ झाली तर परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी, पुन्हा पूर्ववत करण्यासाठी एका मनुष्य पिढी इतका वेळ लागेल. त्यामुळे तापमान वाढ रोखणं हा एकमेव उपाय त्यासाठी आहे. \n\nआपल्यावर काय परिणाम होईल?\n\nएकट्या पॅरिस करारातल्या अटींमुळे ते साध्य होणार नाही. तापमान वाढीचा थेट परिणाम मानव जातीवरही होणार आहे. \n\nडेनाली नॅशनल पार्कमध्ये काम करणाऱ्या एना मूअर यांनी एक रंजक गोष्ट सांगितली. 'अलास्का भागात आढळणारे विशिष्ट प्रकारचे ससे इथल्या हवामानाप्रमाणे रंग बदलतात. पूर्वी बर्फात त्यांचा रंग सफेद असायचा आणि उन्हाळ्यात तो भूरा व्हायचा. पण, आता तसं दिसत नाही.'\n\nसशांचा रंगही बदलला\n\nतापमान वाढीचा परिणाम वन्यजीवांवर होतो आहे हे स्पष्टच आहे. पण, या परिणामांपासून त्याचं रक्षण करण्यासाठी कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. \n\nअलास्का आणि एकूणच अमेरिकेतले लोक आता तापवान वाढीबद्दल सजग झाले आहेत. पण, जेव्हा जग या गोष्टीचा विचार करेल तेव्हाच परिणाम दिसेल. \n\nकारण, आता जे अलास्काला भोगावं लागत आहे, तेच उद्या तुमच्याबाबतीत होणार आहे. \n\n(बीबीसी फ्युचरच्या प्रतिनिधी सारा गॉदर्जी यांच्या वृत्तलेखाचा संपादित अंश)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... विद्यार्थीही मदतीसाठी महिनाभर जांभूळपाड्यात राहिले होते.\" \n\nशाळेत मदतकेंद्र स्थापन करण्यात आलं. तिथेच मदत स्वीकारली जायची आणि तिचं वाटपही तिथूनच व्हायचं. अभ्यंकर सांगतात, \"मदत द्यायला यायचे त्यांना आम्ही सांगायचो, पैसे नाही, वस्तूंच्या स्वरूपात मदत द्या. पैसे घेऊन काही आणायचं तर कुठून आणणार? मुंबई-पुण्यात राहणारे गावाकडचे लोक, गावकरी सर्वजण एकत्र आले. आपसातले हेवेदावे विसरून गावाचं पुनर्वसन कसं होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न केले. नाना बोडस, दत्तूअण्णा दांडेकर, अनंतराव शिंत्रे अशा गावातल्या ज्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा पूर किती घातक ठरू शकतो, हे 1989 साली पाहायला मिळालं. पण त्या पुरानंतर गावातले लोक आणखी जागरूक झाले. \n\nपुराच्या छायेतलं गाव\n\n1989च्या पुरानंतर अंबा नदीचं पाणी गावात शिरू नये यासाठी संपूर्ण गावाच्या काठाला संरक्षक भिंत उभारण्यात आली. त्यामुळं पाणी एकदम गावात शिरण्याचा धोका कमी झाला. \n\nनदीच्या काठी आता अशी एक संरक्षण भिंत बांधण्यात आली आहे\n\nनदीतला गाळ काढण्यात आला आणि पात्रातले मोठे खडक फोडून पात्र रुंद करण्यात आलं. त्यामुळं पाणी लवकर पुढे वाहून जाऊ लागलं. \n\nजांभूळपाड्यात अजूनही नदीला पूर येतो, कधीकधी पूल ओलांडून पाणी वाहू लागतं. पण ते गावात फारसं शिरत नाही. शिरलं तरी फार नुकसान होत नही.\n\n2005 साली 26 जुलैला पूर आला, तेव्हाही पाणी गावात शिरलं होतं, पण काही वेळातच त्याचा निचरा झाला असं गावकरी सांगतात. \n\nसंपर्काच्या सुविधाही वाढल्यानं गावातले लोक आता निर्धास्त झाले आहेत. पण पावसाच्या दिवसांत पाण्याच्या पातळीवर ते नजर ठेवून असतात. जनार्दन पाटील सांगतात, \"पुराच्या वेळेस लोकांनी सावध राहायला हवं, जागं राहायला हवं. शेजारी-पाजारी समूहानं एकत्र राहायला हवं म्हणजे एकमेकांची मदत करता येऊ शकते.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... विधानसभा यालाही अपवाद ठरली.\n\nसरकारमधलं महत्त्वाचं गृहमंत्रालय ज्येष्ठ मंत्र्यांकडे किंवा मित्रपक्षांकडे न देता फडणवीसांनी स्वतःकडेच ठेवलं. अशा अनेक संकेतांमधून महाराष्ट्र भाजप आणि सरकारमध्ये नंबर वन असल्याचं सिद्ध होत गेलं.\n\nइतर पक्षांमधून भाजपात आलेले नेते\n\n2014च्या तुलनेत भाजपची राज्यभरात परिस्थिती सुधारल्याचं दिसतं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक आजी-माजी नेते पक्षात आले आहेत. हे सर्व नेते त्यांच्या प्रदेशातील बलवान नेते आहेत. अनेक माजी मंत्रीही या यादीत आहेत. \n\nगेली पावणेपाच वर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल आणि दिलीप माने शिवसेनेत गेले आहेत. तसंच करमाळ्यातील माजी आमदार शामल बागल यांच्या कन्या रश्मी बागलही शिवसेनेत गेल्या. त्यामुळे आता पश्चिम महाराष्ट्रातही युती मजबूत स्थितीत दिसतेय आणि त्यातही भाजप आघाडी मिळवणारा असेल की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. \n\nमग येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला नरेंद्र मोदी ब्रँडवर तितकंच अवलंबून राहावं लागणार का?\n\n'नरेंद्र मोदींना टाळता येणार नाही'\n\nमहाराष्ट्रात भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष झाला असला तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणुकीच्या प्रचारात गरज भासणार. त्यामुळे नरेंद्र मोदींना भाजप टाळू शकणार नाही, असं मत 'लोकमत'चे पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\nते म्हणाले, \"मोदी फॅक्टर भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं काही पातळ्यांवर काम केलं असलं तरी ठळकपणे लक्षात राहील, असं फारसं काही त्यांनी केलेलं नाही. तर तिकडे दुसऱ्यांदा सत्तेत आल्यावर नरेंद्र मोदी यांनी पहिल्या शंभर दिवसांमध्ये ट्रिपल तलाख, काश्मीरचे 370 कलम रद्द करणे, चांद्रयानाच्या अपयशानंतरही नवा मार्ग दाखवणे, अशा प्रभाव पाडणाऱ्या गोष्टी केल्या आहेत. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नरेंद्र मोदी महत्त्वाचे असतीलच. \" \n\nनरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस एकमेकांना पूरक\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण एकमेकांना पूरक आहोत, अशी प्रतिमा तयार केल्याचंही दीक्षित यांनी सांगितलं. ते सांगतात, \"एकूण प्रशासन आणि कारभारात कौशल्य, भ्रष्टाचारमुक्त स्वच्छ प्रतिमा असल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पूरक असल्याचे संकेत दिले आहेत. \n\n\"आपल्याला केंद्रीय नेतृत्त्वाचा पक्का आधार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी दाखवणं आणि माझेच शिष्य राज्यामध्ये मुख्यमंत्री आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवत असल्यामुळे दोघाची प्रतिमा एकमेकांना पूरक असल्याचा संदेश त्यातून जातो. त्याचा निवडणुकीत भाजपला फायदा होईल,\" ते सांगतात.\n\n'मुख्यमंत्र्यांनी आपल्या जमेच्या बाजू समोर आणल्या'\n\nयेत्या निवडणुकीत भाजप 2014 प्रमाणेच पंतप्रधानांवर अवलंबून असेल का, याबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणाले, \"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच वर्षांपूर्वी सत्तेत आल्यावर पहिल्या दोन वर्षांमध्ये शेतकरी..."} {"inputs":"... विल्यम टेब यांच्या भेटीनंतर अमेरिकेत पहिला लसीकरणविरोधी गट १८७० च्या दशकात सुरू झाला. लसीकरणविरोधी चळवळीच्या नजिकच्या इतिहासातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे अँड्र्यू वेकफिल्ड होत.\n\nलंडनस्थित डॉक्टर वेकफिल्ड यांनी १९९८ साली एक अहवाल प्रकाशित केला. ऑटिझम व आंत्र रोग यांचा एमएमआर लसीशी चुकीचा संबंध जोडून त्यांनी हा अहवाल तयार केला होता.\n\nगोवर, गालगुंड व रुबेला किंवा जर्मन गोवर या रोगांपासून बचाव करण्यासाठी लहान मुलांना दिली जाणारी तिहेरी स्वरूपाची एमएमआर ही लस आहे.वेकफिल्ड यांचा शोधनिबंध फोल ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचा खोटा दावा करणारी पत्रकं वाटली होती.अमेरिकेत कित्येक दशकांमधील सर्वांत मोठी गोवरची लागण याच समुदायातील लोकांना अगदी अलीकडे झाली होती.\n\nसमाजमाध्यमांवर लसीकरणासंबंधी दिशाभूल करणारी माहिती पसरवली जाते आणि अनेक लोक त्या माहितीला फसत असल्याचा इशारा इंग्लंडमधील सर्वांत ज्येष्ठ डॉक्टरांनी गेल्या वर्षी दिला. लसीकरणासंबंधी खोटी माहिती इंटरनेटवर प्रकाशित करण्यासाठी रशियन प्रोग्रामिंगचा वापर केला जात असल्याचं अमेरिकन संशोधकांना आढळलं आहे.\n\nशिफारस केल्या जाणाऱ्या लसी घेणाऱ्या मुलांचं जागतिक पातळीवरील प्रमाण गेली काही वर्षं ८५ टक्के इतकं कायम राहिलं आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. जगभरात दरवर्षी वीस लाख ते तीस लाख मृत्यू रोखण्यासाठी लसीकरणाचा उपयोग होतो, असं डब्ल्यूएचओने स्पष्ट केलं.\n\nनजीकच्या इतिहासात संघर्ष अनुभवलेल्या व अतिशय खराब आरोग्यसेवा व्यवस्था असलेल्या अफगाणिस्तान, अंगोला व डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो यांसारख्या देशांमध्ये रोगप्रतिबंधक शक्तीचा दर सर्वांत कमी आहे आणि हेच लसीकरणासमोरचं एक मोठं आव्हान आहे. पण विकसित देशांमध्येही एखाद्या रोगाने कोणती हानी होते हे लोक विसरून गेले आहेत. हा गंभीर प्रश्न असल्याचं डब्ल्यूएचओने म्हटलं आहे.\n\nनिर्मिती: रोलंड ह्यूजेस, डेव्हिड ब्राउन, टॉम फ्रांक्वा-विनिंग्टन व सीन विल्मॉट\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... विषाणू असलेला तोच हात तुम्ही तुमच्या चेहऱ्याला लावला की ते विषाणू डोळे, नाक किंवा तोंडावाटे तुमच्या शरीरात प्रवेश करतात. \n\nकोरोना विषाणुविषयी अजून संशोधन सुरू असलं तरी एखाद्या पृष्ठभागावर कोरोनाचे विषाणू 9 दिवसही जिवंत राहू शकतात, असा अंदाज आहे. \n\nपृष्ठभाग म्हणजे काय तर एखाद्या जनरल स्टोअरमध्ये दुकानदार ज्या काउंटरच्या मागे उभा असतो तो काउंटर, बँक, रेल्वे स्टेशन अशा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी असलेली आसनव्यवस्था, कपड्याच्या दुकानातले कपडे, तुमचा मोबाईल अशा कुठल्याही पृष्ठभागावर विषाणू असू शकतात.... उर्वरित लेख लिहा:","targets":"िक प्रॉबलम आहे. त्यामुळे चेहऱ्याला स्पर्श करणं पूर्णपणे थांबवण्यापेक्षा सारखं हात धुणं, अधिक सोपं आहे. एखाद्याला 'तुझ्या नकळत घडणारी गोष्ट तू करू नको', असं सांगून उपयोग नाही.\"\n\nमात्र, काही युक्त्या करता येईल, असं मिशेल हॉल्सवर्थ सांगतात. त्यापैकी एक म्हणजे आपण साधारण किती वेळा चेहऱ्याला स्पर्श करतो, याकडे लक्ष ठेवणं\n\nते म्हणतात, \"उदाहरणार्थ खाज येणे ही शारीरिक गरज आहे. तेव्हा तुम्हाला स्पर्श करावाच लागणार. मात्र, हे कळल्यावर खाजवण्यासाठी तळहातापेक्षा हाताच्या मागच्या बाजूचा वापर केल्यास आपण धोका कमी करतो.\"\n\nमात्र, हे समस्येवरचं खात्रीलायक उत्तर नसल्याचंही ते मान्य करतात. \n\nचेहऱ्याला स्पर्श करण्याची इच्छा कधी होते, हे ओळखणे\n\nतज्ज्ञांच्या मते चेहऱ्याला स्पर्श करण्याची भावना किंवा इच्छा कधी चाळवते, हे प्रत्येकाने ओळखलं तर त्यावर उपाय करणं सोपं होईल. \n\nहॉल्सवर्थ सांगतात, \"जे लोक सारखे डोळ्यांना हात लावतात ते गॉगल्स वापरू शकतात किंवा जेव्हा चेहऱ्याला स्पर्श करण्याची इच्छा होईल तेव्हा हातावर बसायचं\"\n\nहात सतत व्यग्र ठेवूनही उद्देश पूर्ती करता येते. उदाहरणार्थ स्ट्रेस बॉल किंवा फिगेट स्पिनर हातात ठेवायचे. मात्र, वापराआधी या वस्तूही निर्जंतूक करून घेणंही गरजेचं आहे.\n\nचेहऱ्याला हात लावायचा नाही, याची स्वतःला वारंवार आठवण करून देणंही फायदेशीर ठरतं. \n\nमिशेल हॉल्सवर्थ म्हणतात, \"आपल्याला कम्पल्सिव्ह बिहेविअर आहे, हे माहिती असेल तर मला सारखी आठवण करून देत चला, असं आपण आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सांगू शकतो.\"\n\nचेहऱ्याला स्पर्श करणं टाळण्यासाठी ग्लोव्ह्ज वापरणं उपयुक्त ठरतं का? तर नाही. कारण मग ग्लोव्जसुद्धा वारंवार निर्जंतूक करावे लागतील आणि ते सहज नाही.\n\nसर्वोत्तम उपाय - हस्तप्रक्षालन\n\nशेवटी काय तर वारंवार स्वच्छ हात धुणे आणि स्वतःच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवणे, याला पर्याय नाही. \n\nजागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. ट्रेडोस एडॉनॉम गेब्रेयेसूस यांनी 28 फेब्रुवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत ते म्हणाले होते, \"औषधोपचार किंवा लसीची वाट बघण्याची गरज नाही. स्वतःचं आणि इतरांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाला करता येतील, अशा अनेक गोष्टी आहेत.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":"... व्यक्तींना खरंतर मनोविकारतज्ज्ञ आणि समुपदेशनाची गरज असते. अशावेळी धर्मगुरूंना जर प्रशिक्षणच द्यायचं असेल तर अशा लोकांना असलेला त्रास कसा ओळखावा? त्यांना योग्य तज्ज्ञांकडे कसं पाठवावं? याचं प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. \n\nभूतपिशाच्चांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं धर्मगुरूंचं म्हणणं आहे.\n\nते काहीही न करता, ज्याला कोणताही शास्त्रीय आधार नाही अशा भोंदूगिरीचं प्रशिक्षण ख्रिश्चन धर्माच्या सर्वोच्च संस्थेनं देणं हे अशा गोष्टींवर विश्वास ठेवणार्‍या लोकांची फसवणूक करणं आहे. \n\nव्हॅटिकन वेळीच निर्णय घेणार का?... उर्वरित लेख लिहा:","targets":"संबंध, प्रेम, लग्न यामधलं अपयश आणि आर्थिक ताण अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या अडचणी असतात. त्या अडचणींना असलेली खरी कारणं शोधण्याऐवजी बाह्यशक्तींना जबाबदार धरणं आणि परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याऐवजी अतिंद्रिय शक्तींचा दावा करणं ही वास्तवापासून पळून जाण्याची मानसिकता आहे. \n\nधर्म संस्थेचं खरं उद्दिष्ट हे लोकांना वास्तवाला सामोरं जाण्यासाठीची कौशल्यं देणं असायला पाहिजे. त्याऐवजी लोकांची दिशाभूल करण्याचे जे काम व्हॅटिकन सिटी मार्फत होत आहे ते नक्कीच निंदनीय आहे.\n\nभारतामध्ये देखील भूतप्रेत आणि पिशाच्च यांची बाधा आणि ते उतरवणाऱ्या मांत्रिक बाबाबुवा यांचा सर्वत्र सुळसुळाट दिसतो.\n\nपण महाराष्ट्रासारखं राज्य हे जेव्हा जादूटोणाविरोधी कायद्याचा स्वीकार करतं तेव्हा लोकांची फसवणूक करणाऱ्या अशा गोष्टी केवळ चर्चेचा अथवा प्रबोधनाचा विषय न राहता कायदेशीररित्या गुन्हा होतात. \n\nजर अशा स्वरूपाची घटना महाराष्ट्रात घडली तर जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत दैवी दहशतीचा वापर करून फसवणे या कलमाखाली असा दावा करणाऱ्या धर्मगुरूंवर थेट कारवाई करता येऊ शकते. \n\nया अर्थानं महाराष्ट्रातला जादूटोणाविरोधी कायदा हा केवळ देशाला नव्हे तर जगालादेखील दिशादिग्दर्शक ठरू शकतो. डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे या कायद्यासाठी आग्रही राहण्यातले जागतिक संदर्भ यामुळे आपल्या लक्षात येतात. \n\nभूतपिशाच्चांचं अस्तित्व शास्त्रीय कसोटीवर सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र अनिसनं 21 लाखांचं आव्हान दिलं आहे. जगभरातली कोणतीही व्यक्ती हे आव्हान स्वीकारू शकते. \n\nव्हॅटिकन सिटी आणि पोप यांनी अतिंद्रियशक्ती विषयी कोर्स सुरू करण्याआधी हे आव्हान स्वीकारून पहिल्यांदा भूतपिशाच्च अतिंद्रिय शक्ती यांचं अस्तित्व सिद्ध करून दाखवलं पाहिजे. \n\nते सिद्ध करून दाखवण्याची त्यांची तयारी नसेल तर हा कोर्स ही लोकांची शुद्ध फसवणूक ठरेल.\n\nजगभरातले विज्ञानवादी लोक आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या सोबतीनं महाराष्ट्र अनिस व्हॅटिकन सिटी आणि पोप यांच्या अवैज्ञानिक आणि धर्माच्या नावावर सामान्य लोकांचे शोषण करणाऱ्या या प्रशिक्षणाचा जोरदार विरोध करणार आहे.\n\n'व्हॅटिकन सिटी' चे पदाधिकारी या गोष्टींची योग्य दाखल घेऊन हा कोर्से मागे घेतील अशी आशा आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर..."} {"inputs":"... व्हर्जन बाजारात घेऊन आली. \n\nजगभरात पब्जी खेळणाऱ्यांपैकी जवळपास 25 % लोक भारतातील आहेत. चीनमध्ये 17 % तर अमेरिकेत 6 % लोक पब्जी खेळतात. \n\nपब्जी गेम 100 जण एकत्रपणे खेळू शकतात. यामध्ये नवनवीन शस्त्रं खरेदी करण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागू शकतात, तसंच कुपनही खरेदी करावे लागू शकतात. हा गेम अशापद्धतीनं बनवण्यात आला आहे की, जितकं जास्त तुम्ही तो खेळाल तितका जास्त तुम्हाला आनंद मिळेल, तितकी जास्त शस्त्रं खरेदी तुम्ही कराल, कुपन खरेदी कराल. यामुळे तुमचा खेळ अजून चांगला होईल. यामध्ये फ्री-रूम न... उर्वरित लेख लिहा:","targets":"विचार केला तर 25 ते 35 वयोगटातील माणसं ऑनलाईन गेमिंगवर अधिक खर्च करतात.\n\nगेमिंग कमाईचं साधन?\n\nऑनलाईन गेमिंगमध्ये अनेक पद्धतीची कमाई होते. याविषयी अधिक जाणून घेण्याकरता आम्ही ज्येष्ठ पत्रकार आशु सिन्हा यांच्याशी चर्चा केली. \n\nत्यांच्या मते, \"गेमिंगमधून पैसे कमावण्याचं एक मॉडेल म्हणजे फ्रीमियम आहे. यात आधी फ्री म्हणजेच मोफतमध्ये सेवा दिली जाते आणि मग नंतर प्रीमियम म्हणजेच हप्त्यांमध्ये खर्च करण्यास सांगितलं जातं. दुसऱ्या प्रकारचं मॉडेल असतं व्यापाराचं. यात गेमशी संबंधित कॅरक्टर, टी-शर्ट, कप, प्लेट, कपडे यांची मुलांना विशेष आवड असते. गेमचा परिणाम असा होतो की मुलांमध्ये याप्रकारच्या गोष्टी खरेदी करण्याची ओढ लागते आणि मग यातून कंपन्या कमाई करतात.\" \n\nगेमिंगशी संबंधित जाहिरात आणि चित्रपट बनवूनही पैसा कमावला जातो. अनेकदा चित्रपटांवर आधारित गेम्स येतात. चित्रपटाची लोकप्रियता गेमच्या प्रचार-प्रसारासाठी मदत करते, तर कधी गेमची लोकप्रियता चित्रपटाच्या प्रचार-प्रसारासाठी मदत करते. \n\nजी माणसं हा गेम व्यावसायिकरित्या खेळतात, त्यांना सरकारच्या या निर्णयामुळे नुकसान सोसावं लागू शकतं. यातील अनेक जण यूट्यूबवर प्रसिद्ध आहेत. यापद्धतीचे गेम आयोजित करणाऱ्यांनाही मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. पण, टिकटॉकवरील बंदीनंतर पब्जीवर बंदी घालण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यामुळे अनेकांनी दुसरे गेम खेळायला सुरुवात केली होती. \n\nइतर पर्याय कोणते आहेत?\n\nपीयूष यांच्या मते, \"सध्यातरी भारतात ऑनलाईन गेमचं मोठं फॅड नाही. भारतीय विकसक यात अजून खूप मागे आहेत. आता पब्जीवरील बंदीनंतर देशातील अनेक उद्योजक गेमिंगमध्ये यायचा विचार करतील. कारण आतापर्यंत त्यांना पब्जीच्या लोकप्रियतेची अधिक भीती वाटत होती.\" \n\nरूटर्सची चर्चा केली तर त्यांच्याजवळ 'फ्री फायर' आणि 'कॉल ऑफ ड्यूटी' खेळणाऱ्यांची संख्या जास्त आहे. 'फ्री फायर' सिंगापूरच्या कंपनीनं बनवलं आहे आणि भारतात ते खेळणाऱ्यांची संख्या 5 कोटींच्या आसपास आहे. तसंच 'कॉल ऑफ ड्यूटी'चे जवळपास दीड कोटी यूझर्स आहेत.\n\nभारतात वेगवेगळ्या पद्धतीचे मोबाईल आणि ऑनलाईन गेम खेळणाऱ्यांची किंवा पाहणाऱ्यांची संख्या जवळपास 30 कोटी आहे. लॉकडाऊनमध्ये ही संख्या वाढत चालली आहे. यात बबल शूटर, मिनीजॉय लाईट, गार्डन स्केप, कॅँडी क्रश या अशा भारतीय गेम्सचा समावेश आहे. \n\nगेल्या चार ते पाच महिन्यांपासून लोक घराबाहेर पडत नसल्यामुळे गेमिंजचं..."} {"inputs":"... शकत नाही. तसेच ते आण्विक नियंत्रण प्रणालीवर काम करत असावेत, ही शक्यता देखील नाकारता येत नाही. \n\nअर्थात या सर्व गोष्टी पाहता, अण्वस्त्र चाचणी थांबवण्याच्या निर्णयामुळं त्यांचं फार मोठं नुकसान झालं, असं म्हणता येणार नाही. \n\nकधीही बंदी उठवू शकतात \n\nअण्वस्त्र चाचणी बंदीच्या घोषणेला तेव्हाच वजन प्राप्त झालं असतं जेव्हा त्यांनी पुंगये-रीची भूमीगत न्युक्लियर साइट पूर्णपणे नष्ट केली असती. पण त्यांनी ही साइट पूर्णपणे उध्वस्थ केली नाही तर फक्त निकामी केली आहे. \n\nजोपर्यंत त्यांच्याजवळ अण्वस्त्रं आहेत तोपर... उर्वरित लेख लिहा:","targets":"लवकर किंग जाँग उन यांची खेळी समजतील, तितकं ते त्यांच्यासाठी चांगलं आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... शकते. \n\nअतुल गर्ग यांच्या आईला दिल्लीतल्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. ते सांगतात, \"ते औषध मिळवण्यासाठी मला खूप खर्च करावा लागला. शेकडो लोकांना संपर्क केला तेव्हा कुठे काही तास फिरल्यानंतर औषध मिळालं.\"\n\nआर्थरायटिस म्हणजेच संधिवातासाठी वापरलं जाणाऱ्या टॉसिलीझुमॅब औषधालाही कोव्हिड 19वरच्या उपचारांसाठी परवानगी देण्यात आलीय. \n\nपण हे औषधही भारतीय बाजारपेठेतून जवळपास गायब आहे. \n\nऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे महासचिव राजीव सिंघल सांगतात, \" या औषधाची तजवीज करावी अशी मदत मागणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉस्पिटलमध्येही जाता येऊ शकतं, पण तिथे वेटिंग लिस्ट खूप मोठी असते. \n\nअलाहाबादमधल्या एका डॉक्टरांनी बीबीसीला सांगितलं, \"मला माझ्या रुग्णांचे एक्स-रे देखील काढता येत नाहीयेत. काही रुग्णांबाबत आम्ही पूर्णपणे रक्त तपासणीच्या रिपोर्टवर अवलंबून आहोत, पण हे योग्य नाही.\"\n\nस्मशानांवर ताण\n\nकोरोना व्हायरसचा जास्त संसर्ग पसरलेल्या अनेक शहरांतल्या स्मशानांमध्ये रात्रंदिवस चिता पेटतायत. आपल्या जवळच्या लोकांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबियांना तासनतास वाट पहावी लागतेय. \n\nलखनौमधल्या स्मशानात रात्री अनेक चितांना अग्नी देण्यात आल्याचा व्हीडिओ नुकताच व्हायरस झाला होता. \n\nस्मशानांतले कर्मचारी अथक काम करतायत. अशी पाळी येण्यापासून रोखता आलं असतं का, असा सवालही आता विचारला जातोय. \n\nसाथीच्या रोगांचे तज्ज्ञ ललित कांत म्हणतात, \"कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेतून आपण धडा घेतला नाही. संसर्गाची दुसरी लाट येणार, हे आपल्याला माहिती होतं. पण आपण औषधं, हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन याचा तुटवडा भरून काढला नाही. अशीच परिस्थिती उद्भवलेल्या देशांकडूनही आपण काही बोध घेतला नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"... शकेल का? असा प्रश्न होता. मात्र या अडथळ्यांनी खचून न जाता भारतीय संघाने दमदार सांघिक प्रदर्शन करत ऑस्ट्रेलियाला मायदेशात चीतपट करण्याचा पराक्रम केला. \n\nइंग्लंडची भारतातली कामगिरी \n\nटेस्ट- 60\n\nविजय- 13\n\nहार- 19\n\nअनिर्णित- 28\n\nश्रीलंकेच्या छोटेखानी दौऱ्यात इंग्लंडने दोन टेस्टची मालिका 2-0 अशी जिंकत निर्भेळ यश मिळवलं. चांगल्या आत्मविश्वासासह इंग्लंडचा संघ चेन्नईत दाखल झाला आहे.\n\nइंग्लडने भारतात 1933-34, 1976-77, 1979-80, 1984-85, 2012-13 अशा फक्त पाचवेळा टेस्ट प्रकारात मालिका विजय साकारला आहे. \n\nइ... उर्वरित लेख लिहा:","targets":"णून खेळणाऱ्या अष्टपैलू हार्दिक पंड्याचं संघात पुनरागमन झालं आहे. \n\nऑस्ट्रेलियातील मालिकेदरम्यान चांगलं प्रदर्शन करणाऱ्या मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांना संघात कायम राखण्यात आलं आहे. नेट बॉलर ते टेस्ट बॉलर अशी किमया साधणाऱ्या टी. नटराजनला मात्र संघातून वगळण्यात आलं आहे. \n\nअष्टपैलू रवींद्र जडेजा नसल्याने लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हणून अक्षर पटेलला संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. \n\nकोरोनामुळे निर्माण केलेल्या बायोबबलमुळे जाण्यायेण्यावर मर्यादा असल्याने चार खेळाडूंना स्टँडबाय म्हणून समाविष्ट करण्यात आलं आहे. आपात्कालीन परिस्थितीत हे खेळाडू संघाचा भाग होऊ शकतात. \n\nस्टोक्स, आर्चरचं पुनरागमन; बेअरस्टो, सॅम करनला वगळलं\n\nइंग्लंडचा संघ- जो रूट (कर्णधार), डॉमनिक सिबले, झॅक क्राऊले, मोईन अली, जेम्स अँडरसन, जोफ्रा आर्चर, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रॉरी बर्न्स, जोस बटलर, बेन फोक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लिच, बेन स्टोक्स, ऑली स्टोन, ख्रिस वोक्स.\n\nस्टँडबाय- जेम्स ब्रेसय, मेसन क्रेन, साकिब मेहमूद, मॅट पार्किन्सन, ऑली रॉबिन्सन, अमर व्हिर्दी\n\nइंग्लंडच्या निवडसमितीने भारत दौऱ्यातल्या चेन्नईतल्या दोन टेस्टसाठी संघ जाहीर केला आहे. श्रीलंका दौऱ्यात खेळणाऱ्या जॉनी बेअरस्टो, सॅम करन आणि मार्क वूड यांना वगळण्यात आलं आहे. श्रीलंका दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आलेले बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांचं संघात पुनरागमन झालं आहे. \n\nजॉनी बेअरस्टोला दोन टेस्टसाठी वगळण्यात आलं आहे.\n\nबॅटिंग आणि विकेटकीपिंग उत्तम करू शकणाऱ्या बेअरस्टोला वगळण्यात आल्याने इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यात अष्टपैलू सॅम करनने सतवलं होतं. करनचा पहिल्या दोन टेस्टसाठी विचार करण्यात आलेला नाही. \n\nजॅक लिच आणि डॉम बेस इंग्लंडचे प्रमुख स्पिनर्स असतील. त्यांच्या जोडीला मोईन अलीही आहे. कोरोना नियमावली लक्षात घेऊन इंग्लंडने सहा खेळाडूंना स्टँडबाय म्हणून आणलं आहे. \n\nमॅच कुठे बघता येईल?\n\nस्टार स्पोर्ट्सच्या विविध वाहिन्यांवर मॅचचं प्रक्षेपण उपलब्ध असेल. हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर..."} {"inputs":"... शक्यता होती. \n\nमात्र त्यापूर्वीच वार्षिक करार यादीतून वगळण्यात आल्याने धोनीच्या क्रिकेट भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. \n\nसात महिन्यांपासून ग्लोव्ह्स नाही घातले\n\nती वर्ल्ड कप सेमी फायनल होऊन आता सात महिने उलटले आहेत. त्यानंतर धोनीने, जो मानद लेफ्टनंट कर्नल आहे, त्याने काही काळ भारतीय सैन्याबरोबर घालवण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्याने काश्मीरमध्ये जुलैच्या अखेरीस दोन आठवड्यांसाठी ट्रेनिंग घेतलं. \n\nत्यामुळे वर्ल्ड कपनंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्याचा धोनी भाग नव्हता. मायदेशात दक्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीपर्यंत वाट पाहा असं उत्तर दिलं होतं. \n\nधोनी खेळणार?\n\nटीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि कोच रवी शास्त्री यांनी धोनीच्या योगदानाविषयी, त्याच्या अनुभवाविषयी गौरवोद्गार व्यक्त केले. धोनीच्या कर्तृत्वाविषयी, योगदानाविषयी त्यांनी सातत्याने सांगितलं. \n\nनिवडसमितीचे अध्यक्ष एम.एस.के. प्रसाद आणि बीसीसीआयचे नवे अध्यक्ष सौरव गांगुली यांनाही धोनीबद्दल विचारण्यात आलं. मात्र धोनी यापुढे खेळणार आहे का? धोनीने निवृत्ती घेतली आहे का? याबाबत स्पष्ट उत्तर कोणीच दिलं नाही.\n\nवर्ल्ड कप सेमी फायनल मॅचनंतर धोनी दुखापतीमुळे खेळत नसल्याची चर्चा होती. या काळात धोनी लष्करी सेवेत दिसला होता. मुंबईत फुटबॉलच्या मैत्रीपूर्ण सामन्यात सहभागी झाला होता. 31 डिसेंबरला धोनी दुबईत होता, अशीही चर्चा होती. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शनिवारी पीडितेला भेटण्यासाठी अलिगढमध्ये गेले होते. त्यांनी पीडितेवर चांगले उपचार आणि तपासात निष्काळजीपणाचा मुद्दा उचलून धरला.\n\nभीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनीही या घटनेनंतर अनेक शहरांत विरोध प्रदर्शनं केली. पार्टीच्या एका कार्यकर्त्यानं बीबीसीला सांगितलं, \"दलित स्त्रीवर अन्याय झाला म्हणून सगळे गप्प आहेत. एका दलित मुलीसोबत सामूहिक बलात्कार आणि नंतर तिचा मृत्यू यानं कुणाला काही फरक पडत नाही.\"\n\nमहिलांवर अत्याचार\n\nबहुजन समाज पार्टीच्या नेता मायावती यांनीही या घटनेवरून उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा घटना रोखण्याविषयी गंभीर नाहीत.\"\n\n\"एकीकडे आपण महिलांना देवी म्हणतो आणि दुसरीकडे अशा घटना घडतात. गेल्या काही महिन्यांतच उत्तर प्रदेशात अशा अनेक गंभीर घटना झाल्या आहेत. बाराबंकीमध्ये 13 वर्षांच्या दलित मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. हापुडमध्ये सहा वर्षांच्या मुलीचे बलात्कारानंतर डोळे फोडण्यात आले होते. वारंवार अशा घटना घडतायत, पण पोलीस-प्रशासन कोणतंच ठोस पाऊल उचलत नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शरद पवार' असं म्हणून देतात. याचाच अर्थ जोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसवर शरद पवार यांचं नियंत्रण आहे तोपर्यंत हे सरकार चालेल.\n\nमग राज्यात पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी आतूर झालेल्या देवेंद्र फडणवीसांचं काय होईल, या प्रश्नाच्या उत्तराची पार्श्वभूमी पत्रकार जितेंद्र दीक्षित यांच्या '35 डेज हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019' या पुस्तकात देण्यात आली आहे. \n\nजितेंद्र दीक्षित यांच्या मते, \"ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 मध्ये महाराष्ट्रात घडलेल्या या राजकीय नाट्याच्या स्क्रिप्टची सुरुवात 2014 मध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"धा ते बोलले नाहीत. त्यांनी यात काहीच रस घेतला नाही याचा सरळ अर्थ आहे की त्यांनी फडणवीसांना वाऱ्यावर सोडलं.\"\n\nया घटना घडत असताना जेव्हा फडणवीस नवी दिल्लीत अमित शहा यांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा नेमकं काय झालं होतं याचा दखलाही दीक्षित यांनी त्यांच्या पुस्तकात दिला आहे. \n\nअजित पवारांची साथ फडणवीसांनी का घेतली?\n\nकेंद्राकडून कुठलीही फारशी मदत मिळत नसताना आपलं राजकीय करीअर अडचणीत येऊ नये यासाठीच त्यांना अजित पवार यांच्याबरोबर जाऊन सरकार स्थापन करावं लागलं, असं जितेंद्र दीक्षित सांगतात. \n\nत्यांच्या मते, भाजपसाठी महारष्ट्रात सरकार बनवणं सोपं होतं. मोदी किंवा शहांनी उद्धव ठाकरे यांना एक फोन केला असता किंवा भाजपचं केंद्रातलं कुणी 'मातोश्री'वर आलं असतं तर शिवसेना मानली असती.\n\nवाजपेयींच्या काळातसुद्धा शिवसेना नाराज व्हायची तेव्हा केंद्रातलं कुणीतरी 'मातोश्री'वर आलं आणि चर्चा झाली की लगेच आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं शिवसेनेकडून जाहीर केलं जायचं. पण यावेळी फडणवीसांना एकटं पाडण्यात आलं होतं. केंद्राकडून असं कुठलंही पाऊल उचण्यात आलं नाही. फडणवीसांमुळेच असं करण्यात आलं.\n\nकेंद्रीय नेतृत्वानं फडणवीसांना तुम्हीच या समस्या निर्माण केल्या आहेत आता तुम्हीच निस्तरा असं सागंण्यात आल्याचं, दीक्षित सांगतात. त्यामुळेच काहीही करून फडणवीसांना पुन्हा सत्ता स्थापन करून दाखवणं भाग होतं.\n\nसोफीटेल हॉटेल, मिरची हवन आणि शपथविधी \n\nतिकडे महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वाटाघाटी अंतिम टप्प्यात आल्या होत्या. 22 नोव्हेंबरला वरळीतल्या नेहरू सेंटरमध्ये झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या नावावर मुख्यमंत्रिपदासाठी शिक्कामोर्तब झालं. सर्व राजकीय पत्रकारांनी सुटकेचा निश्वास टाकला, पण तो औटघटकेचा ठरणार होता कारण पुढचे 80 तास त्यांची पुरती दमछाक करणारे होते. \n\n22 नोव्हेंबर 2019 ते 27 नोव्हेंबर 2019 दरम्यान महाराष्ट्रात आलेल्या या राजकीय भूकंपाच्या केंद्रस्थानी असलेल्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये नेमकं कधी आणि तसं हे सगळं ठरलं याचा घटनाक्रम सुधीर सूर्यवंशी यांनी त्यांच्या 'चेकमेट : हाऊ द बीजेपी वन अॅंड लॉस्ट महाराष्ट्र' या पुस्तकात मांडला आहे. सुधीर सूर्यवंशी यांनी याबाबत द वायरसाठी विस्तृत लेख लिहिला आहे. \n\n'22 नोव्हेंबरची नेहरू सेंटरमधली बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या सहीचं पत्र घेऊन अजित पवार यांच्या..."} {"inputs":"... शरद पवारांना राजभवनवर निमंत्रित केल्याचं राष्ट्रवादी पक्षाकडून सांगण्यात आलं. त्यानंतर शरद पवार हे मातोश्रीवर गेले. त्यांच्यामध्ये दीड तास चर्चा झाली. यावरून शरद पवार हे नाराज असल्याचं कुठे दिसत नाही. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या निश्चितपणे मतभेद असतील पण सध्या ते मतभेद इतके टोकाचे दिसत नाहीत ज्यामुळे सरकार पडू शकेल.\"\n\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना म्हटलं, \"शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद आहे. ते सरकारला मार्गदर्शन करतायेत याचं आम्ही स्वागत करतो. सरकारच्या स्थिरत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं शक्य होत नाही हे दाखवू शकलं तर हे सरकार यशस्वी ठरेल. त्यामुळे सर्व काही भविष्यात कसं चित्र उभं राहतंय यावर अवलंबून आहे.\"\n\nतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाजपची भूमिका मांडली. मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणतात, \"राणे साहेब अन्याय सहन करत नाहीत, आणि ते थेट बोलतात. पण भाजपला आता राजकारणात रस नाही. सरकार बनवण्याची आम्हाला घाई नाही. कोरोनाशी लढण्यावर आमचा फोकस आहे. आता जी चर्चा सुरू आहे, त्यामध्ये आम्ही सामील नाही. कोरोनाची लढाई इफेक्टिव्ह व्हावी, यासाठी आम्ही दबाव तयार करू.\"\n\nसरकार अस्थिर करणं अंगलट येईल? \n\nमहाविकास आघाडीचं सरकार हे अस्थिर असल्याची जरी चर्चा होत असली तरी आमचं सरकार पाच वर्षं टिकणार हे तिन्ही पक्षांकडून ठासून सांगितलं जातंय. \n\n\"भाजपचे नेते सत्तेसाठी लोभी आहेत. त्यामुळे सरकारला त्रास देण्यासाठी राष्ट्रपती राजवटीची मागणी करत आहेत. आम्ही सर्वजण मिळून कोरोना संकटात काम करतोय. त्यामुळे शंका घेण्याचं काहीच कारण नाही. हे सरकार स्थिर आहे आणि पुढेही राहील,\" असं महसूल मंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. \n\n\"कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही तसं भाजपने कितीही प्रयत्न केला तरी सरकार पडणार नाही,\" असं राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी म्हटलंय. \n\nतर कोरोनाची लस आणि ठाकरे सरकार पाडण्याचा डोस विरोधकांना सापडायचाय. महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा संजय राऊत यांनी दिलाय.\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न आम्ही करणार नसल्याचं म्हटलं. \n\n\"हे सरकार अंतर्गत वादांमुळेच पडेल. सरकारला जागं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पळवून लावण्याचा नाही,\" असं फडणवीस यांनी म्हटलंय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शरीरात असलेला व्हायरस नवीन आहे का जुना व्हायरस पुन्हा सक्रीय झाला याची माहिती मिळेत. व्हायरसच्या गुणधर्मात बदल झाला असेल तर व्हायरस नवीन बनतो. या नवीन व्हायरस विरोधात शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार झालेली नसते. त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांदा संसर्ग होतो,\" असं डॉ. लीना पुढे म्हणाल्या. \n\nजगभरात समोर आलेल्या घटना\n\n24 ऑगस्टला हॉंगकॉंगमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीला कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याची घटना समोर आली. ज्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या संसर्गावेळी व्हायरस पूर्णत: वेगळा... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्रणा अत्यंत गुंतागुंतीची असते,\" असं डॉ. कुमार पुढे म्हणाले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शहीदा नगारजे म्हणाल्या, \"शाळेत खेळणाऱ्या इतर मुलींना मिळणारं यश बघून आम्हीदेखील मुलींना खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला मोठ्या मुलीला खो-खोमध्ये सहभागी होण्यास पाठबळ दिलं.\"\n\n\"खेळात तिची कामगिरी चांगली होतीच. आम्ही मग इतर दोघी मुलींनाही खेळायला पाठवलं. तिन्ही मुलींच्या खेळाला प्राधान्य देत असताना आमची ओढाताण होते. मात्र पोरींचे अब्बू म्हणाले, मोठ्या झाल्यावर त्यांच्यासाठी काही तरी करायचं आहे ना, त्यापेक्षा आताच पाठिंबा दिला तर पोरींचं नशीब तरी बदलेल,\" असं शहीदा सांगतात.\n\nअशी बदलली मानसिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्तरावर स्पर्धांच्या मिळवलेल्या काही CD तिथे आणल्या आणि पालकांना त्या स्पर्धांमधले खेळाडूंचे व्हिडीओ दाखवले. \"आपल्या मुलींना जर असा योग्य पोशाख मिळाला तर त्यासुद्धा खूप चांगलं खेळू शकतात. तेव्हा कुठे पालक तयार झाले. मात्र मुली सराव करत असताना रिकामटेकड्या पोरांना तिथं घुटमळून द्यायचं नाही, असं ठरलं. अन् खो-खोचा संघ कोणत्याही अडचणीशिवाय खेळू लागला,\" असं बोडरे यांनी सांगितलं.\n\nसाखरवाडी विद्यालयाच्या प्रांगणात सराव करताना\n\nआज मुलींच्या खो-खोमधल्या यशामुळेच गावाला मान आहे, म्हणून सध्या गावकरीही खूश आहेत.\n\n\"संजय बोडरे सरांमुळे खरंतर मुली खेळू लागल्या. सुरुवातीला लोकांना वाटायचं 'कशाचा खेळ अन् काय? पोरींनी आपली चांगली शाळा शिकावी. खेळताना पडलं, अधू झालं, तर आधीच ती पोरीची जात. कोण तिला बघणार?' अशी आमची समजूत होती. पण जेव्हा पोरी स्पर्धा जिंकू लागल्या, पंचक्रोशीत साखरवाडीच्या नावाची चर्चा होऊ लागली, तेव्हा गावातील लोकांना चांगलं वाटू लागलं. त्यानंतर कुणीही मुलींच्या खेळण्याला विरोध केला नाही.\"\n\nकडधान्यातूनच पोषक आहार\n\nमुलींची खेळात प्रगती होत असताना, गरज होती ती योग्य आणि पोषक आहाराची. बऱ्याच खेळाडू मुली या कामगार वसाहतीत राहणाऱ्या होत्या, त्यामुळे आहारात कायम कडधान्य आणि पालेभाज्यांचा समावेश होता. \n\nसाखरवाडी विद्यालयाच्या प्रांगणात सराव करताना\n\nप्रत्येकीला सुकामेव्याचा आहार घेणं शक्य नव्हतं. मात्र उपलब्ध कडधान्यांना मोड आणून त्यांचा आहारात योग्य पद्धतीने समावेश केला गेला. विशेष म्हणजे, हा अत्यंत कमी खर्चात आणि सहज शेतात उपलब्ध असणारा आहार होता.\n\nदररोज सकाळी शाळा भरण्याच्या दोन तास आधी आणि शाळा सुटल्यानंतर तास-दीड तास मुलींचा सराव सुरू झाला. सुरुवातीच्या काही महिन्यातच जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत मुलींनी बाजी मारली. बक्षिसं मिळाली तेव्हा गावातील लोकांना चांगलं वाटलं.\n\nसुरुवातीपासून मिळालेल्या या यशाचा आलेख चढताच राहिला आहे. आज साखरवाडी विद्यालयातून लहान, मध्यम आणि मोठ्या वयोगटातल्या मुलींचे संघ खेळतात.\n\nआणि हे सगळं घडू लागलं ते प्रशिक्षक संजय बोडरे यांच्या गावात आगमनानंतरच. म्हणून त्यांना उत्कृष्ट प्रशिक्षणासाठी वयाच्या 37व्या वर्षीच महाराष्ट्र शासनाच्या दादोजी कोंडदेव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.\n\n\"आजवर एवढ्या कमी वयात दादोजी कोंडदेव पुरस्कार मिळवणारा मी पहिला प्रशिक्षक आहे,\" असं पुरस्कार..."} {"inputs":"... शांततामय आंदोलन केलं. कडाक्याच्या थंडीत आंदोलन आहे. आपलं म्हणणं मांडण्यासाठी संयम दाखवतात. अभूतपूर्व आहे\". \n\nपवार पुढे म्हणाले, संयमी भूमिका घेणारे शेतकरी असताना केंद्र सरकारची जबाबदारी ही शेतकरी वाटाघाटींमध्ये प्रो अक्टिव्ह भूमिका घ्यायला हवी. केंद्र सरकारने आडमुठी भूमिका घेतली. संयमाचं काम संपलं. यानिमित्ताने वेगळं आंदोलन करावं यातून ट्रॅक्टर परेड आयोजित केली. इतके दिवस ज्यांनी संयमाने आंदोलन केलं ते केंद्र सरकारने कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणाऱ्यांनी समंजस पद्धतीने बघायला हवं होतं. पंजाब हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी विकास त्रिवेदी यांनी ही माहिती दिली आहे. \n\nआयटीओ परिसरात ट्रॅक्टर चालवणाऱ्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. त्याचा ट्रॅक्टरचा कोलमडला. आयटीओ परिसरात आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात येत होता. या शेतकऱ्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. \n\nलोक शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनात बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. ते कोण आहेत हे समजलं आहे. ही राजकीय पक्षांची माणसं आहेत. आंदोलनाची प्रतिमा मलिन करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हाताबाहेर गेलं का या प्रश्नावर भारतीय किसाय युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी हे वक्तव्य केलं.\n\nदिल्लीच्या काही भागात इंटरनेट सेवा खंडित\n\nशेतकरी आंदोलन आणि ट्रॅक्टर परेडमुळे उद्भवलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे दिल्लीतल्या काही भागात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सिंघू, गाझीपूर, टिकरी, मुकरबा चौक, नांगलोई आणि नजीकच्या भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. \n\nगृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशानुसार, जनहितार्थ हा निर्णय घेण्यात आल्याचं म्हटलं आहे.\n\n'हिंसा कोणत्याही प्रश्नावरचं उत्तर नाही'\n\nहिंसा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. सरकारने शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकावं आणि देशहितासाठी शेतकऱ्यांविरोधातील कायदे मागे घ्यावेत. जखमी कोणीही झालं तरी नुकसान आपलंच आहे असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.\n\n'शेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये' \n\nशेतकऱ्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये असं गुजरात काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी म्हटलं आहे. शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून शांततामय पद्धतीने आंदोलन करत आहेत. त्यामुळे आजच्या प्रकाराने त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होऊ नये. सध्याचं मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे. एकही प्रसारमाध्यम सत्य काय ते दाखवण्याची हिंमत करू शकलेलं नाही असा आरोपही पटेल यांनी केला. \n\nआयटीओ परिसरात अजूनही तणावपूर्ण वातावरण असल्याचं बीबीसी प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी सांगितलं. शेतकरी आंदोलकांनी पोलिसांविरुद्ध नाराजी जाहीर केली आहे. \n\nआयटीओ परिसरातच शेतकरी आंदोलक आणि पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षादरम्यान एकाचा मृत्यू झाला. यामुळे आंदोलक नाराज आहेत. \n\nआंदोलकांनी या व्यक्तीचा मृतदेह आयटीओच्या मुख्य चौकात ठेवला आहे. इथून आम्ही हटणार नाही असं आंदोलकांचं म्हणणं आहे. या चौकाच्या जवळच..."} {"inputs":"... शाळा बंद ठेवण्यात आली आहे. 22जुलै पासून गावकऱ्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.\n\nताकतोडाच्या ग्रामस्थांनी तहसिलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं आहे.\n\nउत्पन्न जास्त म्हणून विमा नाही\n\nपीक विम्याच्या प्रक्रियेविषयी हिंगोलीचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी सांगतात, \"पीक विम्याचं जे सूत्र आहे, त्यानुसारच चालावं लागतं. ते आमच्या हातात नसतं. पीक विमा देणारी जी कंपनी आहे, ती त्यांच्या धोरणानुसारच काम करते. विम्याची जी प्रक्रिया असते त्यात 5 वर्षांतील सरासरी उत्पन्न काढलं जातं. समजा या वर्षाचं सरासरी उत्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"या कंपनीकडे होता. \n\nनाईक पुढे सांगतात, \"2018-19साठीचं पीक विम्याचं वाटप सुरू झालं आहे. फक्त तुरीच्या विम्याबद्दल आमच्याकडे पुण्यातील कृषी आयुक्तालयाकडून डाटा आलेला नाही. तुरीचं वाटप तेवढं राहिलेलं आहे. बाकी पिकांच्या विम्याचं वाटप सुरू झालं आहे. 2018-19साठी ताकतोडा गावातील किती शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर झाला आहे, ते दोन दिवसांत तुम्हाला सांगण्यात येईल.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शिक्षा निश्चितीकरण अपील या दोन्ही प्रकरणावर एकत्रच सुनावणी होणार आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकिलांनी दिली.\n\nशिक्षेवर अंमलबजावणी कधी होईल? असं विचारलं असता यादव-पाटील सांगतात, \"कोणत्याही आरोपीला त्याच्या फाशीच्या शिक्षेच्याविरोधी अपील करणं हा घटनात्मक अधिकार आहे. त्यामुळे आरोपी वरिष्ठ न्यायालयात अपील करणं हा न्यायालयीन प्रक्रियेचा भाग आहे.\"\n\nआरोपी हे उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, पुनर्विचार याचिका आणि राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज दाखल करू शकतात. राष्ट्रपतींनी आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळल्यानंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिनिटं!\n\n(29 नोव्हेंबर 2017 रोजी बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी अहमदनगर इथून दिलेला हा रिपोर्ट)\n\n29 नोव्हेंबर 2017 रोजी अहमदनगर इथल्या न्यायालयाच्या इमारतीबाहेर सकाळपासून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमा होण्यास सुरुवात झाली होती. पण कोणालाही न्यायालय आवारात प्रवेश दिला जात नव्हता. गर्दीतून मध्येच घोषणाही दिल्या जात होत्या. पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर संतापासोबत गुन्हेगारांना शिक्षा काय दिली जाते याची चिंताही होती.\n\nकोर्टरूममधली गर्दी आणि तणावही वाढत चालला होता. 11 वाजेपर्यंत दालनात पाय ठेवायलाही जागा उरली नाही. बुलेट प्रूफ जॅकेट घातलेल्या 20 पोलिसांचा बंदोबस्त कोर्टरूमध्येही होता. क्वचितच कोणत्या खटल्यासाठी असा बंदोबस्त कोर्टरूमच्या आत ठेवला जातो.\n\nवकील आणि पत्रकारांनी कोर्टरूम भरून गेली होती. पीडितेच्या नातेवाईकांसोबतच कोपर्डी गावातले काही नागरिकही उपस्थित होते. \n\nजितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिन्ही आरोपींना सकाळीच कोर्टरूममध्ये सर्वात मागे आरोपींच्या जागेत हातकड्या घालून बसवून ठेवण्यात आलं होतं. सगळ्यांच्या नजरा त्यांच्याकडेही वळत होत्या. त्यांच्या नजरा मात्र निर्विकार होत्या. चेहऱ्यावर कोणतेही भाव नव्हते. ते एकमेकांशी न बोलता शांत बसून राहिले होते.\n\nसव्वा आकरा वाजता सरकारी वकील उज्वल निकम कोर्टरूममध्ये आले. त्यानंतर दहाच मिनिटांत न्यायाधीश सुवर्णा केवले कोर्टरूमध्ये आल्या. एकच शांतता पसरली. उज्ज्वल निकम उठून उभे राहिले, पण आरोपींचे वकील कुठे आहेत? न्यायाधीशांनी विचारणा केली.\n\nकोर्टाच्या प्रथेप्रमाणे पुकाराही केला गेला. पण आरोपींचे वकील न्यायालयात आलेच नाहीत. न्यायाधीशांनी मग तिन्ही आरोपींना त्यांच्यासमोर कठड्यात आणायला सांगितलं. ते जसे समोर जाऊन उभे राहिले, कोर्टरूममध्ये हालचाल, कुजबूज वाढत गेली.\n\nकोपर्डी प्रकरणातील निकालानंतर पीडित मुलीच्या आईला अश्रू अनावर झाले होते\n\nआवाज जसा वाढला, तसं न्यायाधीशांनी सगळ्यांना सुनावलं की, जर आता आवाज आला तर तो न्यायालयाचा अवमान समजला जाईल. कोर्टरूममध्ये शांतता पसरली. त्यानंतर फक्त न्यायाधीशांचं शिक्षेसाठीचं न्यायविधान ऐकू येत राहिलं आणि कोर्टरूम ते ऐकत राहिली.\n\nसर्वप्रथम गुन्हे सिद्ध झालेल्या तिन्ही दोषींना बलात्काराच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची आणि दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. आणि त्यानंतर एकामागोमाग एक तीन वेळा हत्येच्या गुन्ह्यासाठी तिघांसाठीही..."} {"inputs":"... शिफारशी इंग्रजी आणि मराठी कुराणच्या प्रती सादर केल्या. कोर्टाने या सगळ्या बाबी ग्राह्य धरत शहनाझचं लग्न अबाधित असल्याचा निकाल दिला. याचाच अर्थ त्यांना दिला गेलेला तलाक हा बेकायदेशीर ठरला. हा निर्णय प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जुलै 2015 मध्ये दिला. \n\n खरंतर सायराबानो यांच्या सुप्रीम कोर्टातील याचिका आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाचा निर्णय येण्याआधीच शहनाझ ने आपल्या कायद्याच्या अभ्यासाच्या बळावर पतीने दिलेल्या तिहेरी तलाकला अवैध ठरवण्यात यश मिळवलं होतं.\n\nमीच केस लढली\n\n अप्रत्यक्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांना मार्गदर्शन करत आहेत. या महिलेच्या लग्नाला 23 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पतीने तलाक दिला आहे. राज्यसभेत विधेयक मंजूर झाल्याचं कळताच दोघींच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. हे विधेयक केवळ मुस्लिम महिलांसाठी नाही तर सर्व महिलांसाठी आनंदाची गोष्ट असून ,या कायद्यामुळे समानतेचा अधिकार अबाधित राहील. तसंच कोणताही नवरा आपल्या पत्नीला तलाक देताना विचार करेल असं शहनाझ सांगते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शिफारस केली की भारताच्या नागरिकांचं रजिस्टर तयार करणं गरजेचं आहे. त्यासाठी सुधारित नागरिकत्व कायद्यात कलम 14ए जोडण्यात आलं. \n\nएनपीआर अपडेट करणं आवश्यक\n\n3 डिसेंबर 2004 नंतर या कलमांतर्गत देशातील सर्व नागरिकांची नोंदणी करणं आणि रजिस्टर तयार करणं अनिवार्य आहे.\n\nकाँग्रेस सरकारने एक पाऊल पुढे टाकत एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला. याअंतर्गत 2009 ते 2011 पर्यंत काही जिल्ह्यात, विशेषतः किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये एनपीआरअंतर्गत ओळखपत्र वाटप करण्यात आलं. \n\n7 जुलै 2012 रोजी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अर्थ नाही. कारण तशी सोय यूपीए सरकारनेच केली आहे. त्यावेळी याचं नाव नॅशनल रजिस्टर ऑफ इंडियन सिटीझन (NRIC) होतं. त्यामुळे एनआरसी स्वाभाविकपणे लागू होणारच. \n\n'काँग्रेसची अडचण'\n\nभाजपने आता जे काही केलं आहे त्याहून जास्त काँग्रेसनेने आपल्या सत्ताकाळात करून ठेवलं आहे आणि म्हणूनच काँग्रेस आता बॅकफुटवर येताना दिसत आहे. भाजप केवळ ते लॉजिकल एंडला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत आहे.\n\nविरोधाचा जो पाया काँग्रेसने रचला होता त्यात इतकी छिद्रं झाली आहेत की आता त्याची काँग्रेसलाच अडचण होत आहे. एनपीआरविषयी पक्षाने याआधीच प्रतिक्रिया दिली असती, त्यांच्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख असता तर काँग्रेसला हे म्हणता आलं असतं की 'पूर्वी आम्ही हे म्हटलं होतं. मात्र, आता हे आमचं मत नाही.'\n\nमात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली 10 वर्षं जी सरकारं होती त्याच काळात हे काम झालं आहे. त्यामुळे त्यावेळी उचललेली पावलं मागे घेणे, काँग्रेससाठी कठीण आहे. काँग्रेस आता हे म्हणू शकत नाही की आम्ही करत होतो तेव्हा ते योग्य होतं आणि आता भाजप सरकार करत आहे, म्हणून ते चुकीचं आहे. \n\n'एनपीआरच्या विरोधामुळे काँग्रेसचं नुकसान नाही'\n\nज्येष्ठ पत्रकार रशीद किदवई यांचं विश्लेषण \n\nप्रत्येक विषयाच्या दोन बाजू असतात. एक राजकीय आणि दुसरी तांत्रिक. एकच विधेयक आणण्यामागचा वेगवेगळ्या सरकारांचा हेतू वेगवेगळा असतो. म्हणजे त्याच्या मागे काहीतरी राजकारण असतं. \n\nएनपीआरवर विरोधकांना फारसा आक्षेप नाही. मात्र, एनआरसीवरून झालेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीला मैदानावर जे बोलले त्यानंतर असं वाटू लागलं की एनपीआर आणून कव्हर अप करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं जाणवत आहे. \n\nजेव्हा तलवार उपसलेल्या असतात तेव्हा त्या म्यान करणं अवघड असतं. यूपीए सरकार 2014 सालीच सत्तेवरून पायउतार झालं. त्यामुळे काँग्रेस फारशी बॅकफूटवर गेलेली नाही. \n\nसत्तेपासून दूर जाऊन काँग्रेसला 6 वर्षं लोटली आहेत. त्यावेळी काय घडलं, हे लक्षात नाही. आज जे काही घडतंय त्याभोवतीच राजकारण फिरत आहे. \n\n'एनपीआर-एनआरसीवर वाद-विचारसरणीतील वाद'\n\nएनपीआर आणि एनआरसीवरील वाद एक प्रकारे विचारसरणीतील वाद आहे. देशातील नागरिकांचं रजिस्टर असावं आणि नागरिकत्वाचा मुद्दा मिटावा, यावर कुणाचंच दुमत नाही. याचा उल्लेख राज्यघटनेतही आहे आणि न्यायालयांनीही तो केला आहे. \n\nया विषयाच्या तांत्रिक बाजूवर कुणाचाही आक्षेप नाही. मात्र, त्यामागची राजकीय इच्छा..."} {"inputs":"... शिवसेनेत प्रवेश केलेल्या रश्मी बागल यांना सेनेनं तिकीट दिलंय. त्यामुळं नारायण पाटील नाराज आहेत.\n\n2014 साली नारायण पाटील हे शिवसेनेच्या तिकिटावर जिंकले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शामल बागल यांचा पराभव केला होता.\n\n5) वडाळ्याची जागा भाजपकडे, शिवसेनेत नाराजी\n\nमुंबईतील वडाळा विधानसभा मतदारसंघात कालिदास कोळंबकर हे विद्यामान आमदार आहेत. ते सलग सातवेळा आमदार म्हणून विधानसभेत निवडून आलेत. आधी शिवसेना, नंतर नारायणे राणेंसोबत काँग्रेसमध्ये आणि आता भाजपमध्ये दाखल झालेल्या कोळंबकरांना भाजपनं वडा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं नरेंद्र पवार हे नाराज झाले आहेत.\n\n8) हिंगणघाटमध्ये माजी मंत्री अशोक शिंदे नाराज\n\nवर्ध्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघातून भाजपनं समीर कुणावार यांना उमेदवारी दिलीये. समीर कुणावर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. \n\nमात्र युतीच्या 2009 पर्यंतच्या फॉर्म्युल्यानुसार हिंगणघाट मतदारसंघ शिवसेनेकडे होता. 2009 साली या मतदारसंघातून अशोक शिंदे आमदार होते. \n\n1995, 1999 आणि 2009 अशा तीनवेळा अशोक शिंदे हिंगणघाटमधून शिवसेनेचे आमदार म्हणून जिंकले होते. शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये ते उद्योग राज्यमंत्रीही होते.\n\n1990 ते 2009 या कालावधीत शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष युती करून लढले. मात्र, 2014 साली दोन्ही पक्षांनी युती तोडून स्वबळाचा नारा दिला. त्यामुळं जे मतदारसंघ शिवसेनेकडे होते, तिथं भाजपचा आमदार आणि जे मतदारसंघ भाजपकडे होते, तिथं शिवसेनेचा आमदार जिंकला. यामुळं यंदा युतीचा फॉर्म्युला ठरल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी दिसतेय.\n\nशिवसेना-भाजपमध्ये जास्त नाराजी?\n\nयाबाबत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, \"शिवसेना-भाजपबद्दल बोलायचं झाल्यास अनेकांना वाटलं होतं, की युती होणार नाही. कारण 2014 साली युती झाली नव्हती.\"\n\nभिडे पुढे सांगतात, \"ज्या पद्धतीनं शिवसेना भाजपवर टीका करत होती, त्यावरून शिवसैनिकांमध्ये विश्वास होता, की यावेळी स्वबळावर लढलं जाईल आणि आपल्याला तिकीट मिळेल. त्यामुळं शिवसैनिक 288 मतदारसंघात तयारी करत होते. त्याचवेळी भाजपचे कार्यकर्तेही 288 मतदारसंघात तयारी करत होते. अशी तयारी करणं, तिथल्या समस्या बाहेर काढत त्या सरकारसमोर मांडणं, लोकांच्या संपर्कात राहणं, हे काम जिकिरीचं असतं. त्यामुळं कार्यकर्त्यांच्या अपेक्षाही वाढतात.\" \n\n'प्रत्येकाच्या महत्वाकांक्षा वाढलेल्या आहेत. तिकीट मिळावं असं प्रत्येकाला वाटतंय,' असं सांगत भिडे म्हणतात, \"कुठलाही पक्ष स्वबळाची तयारी करतो. मात्र नंतर वरिष्ठ पातळीवर मतांचं विभाजन होऊ नये यासाठी पक्षांकडून विचार केला जातो. म्हणून मग सोबत येऊन जागावाटप केलं जातं. अशावेळी नाराजीनाट्य सुरू होतं.\" \n\nपक्षांतरामुळं नाराजीनाट्य?\n\n\"भाजपचंच राज्य येणार असल्याचं वातावरण निर्माण झाल्यानं जास्तीत जास्त लोक भाजपकडे आकर्षित झाले. काँग्रेसमध्ये मरगळ आलेली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी कितपत अस्तित्व दाखवेल, याबद्दल शंका असल्यानं नेत्यांनी पक्षांतरं केली. मात्र पक्षांतरामुळं शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते नाराज झालेत...."} {"inputs":"... शेळ्या, मेंढ्या, गुराढोरांसह मोर्चा काढतील आणि विधानभवनावर धडकतील,\" असा इशारा पडळकर यांनी भाजपला दिला होता.\n\nखरं तर गोपीचंद पडळकर यांनी 2018 च्या जुलै महिन्यात वंचितमध्ये प्रवेश केला होता. पुढे त्यांना सांगली लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. त्या आधी 2013 ते 2018 दरम्यान ते भाजपमध्ये होते. 2009 ते 2013 दरम्यान ते राष्ट्रीय समाज पक्षामध्ये होते. \n\nवंचित बहुजन आघाडीला सोडत असताना पडळकर यांनी भाजप सरकारच्या कामावर समाधानी असल्याचं सांगितलं होतं. \n\nपडळकर यांनी त्यावेळी म्हटलं, \"धनगर आरक्षणाबाबत सरकारने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"धी दिली आहे. यातून भाजपचं सध्याचं राजकारण दिसून येईल, असं खडसे म्हणाले आहेत. \n\nविधानसभेच्या वेळीही पडळकर यांना अशा प्रकारचेच प्रश्न विचारले जात होते. त्यावेळी याबाबत बोलताना आपण फक्त जनसामान्यांचा आवाज लोकांसमोर मांडत असल्याचं, तसंच धनगरांच्या आरक्षणासाठी प्रयत्न करत असल्याचं स्पष्टीकरण पडळकर यांनी दिलं होतं. \n\nपण पडळकर यांच्या निवडणुकांना हजारो-लाखोंची गर्दी होत असूनसुद्धा त्याचं मतांमध्ये रुपांतर झाल्याचं आतापर्यंत कधीच दिसून आलं नाही. त्यामुळे लोकांमधून निवडून येण्याची संधी पडळकर यांच्या वाट्याला अद्याप आलेली नाही. \n\nसलग चार निवडणुकीत पराभूत\n\nपडळकर यांनी आतापर्यंत चार निवडणुका लढवल्या आहेत. पण या चारही निवडणुकांमध्ये त्यांना पराभवाचं तोडं पाहावं लागलं आहे. \n\n2019 च्या नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपकडून बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांविरुद्ध लढत दिली होती. पण अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात पडळकर यांचं काहीच चाललं नाही. त्यांच्यावर या निवडणुकीत डिपॉझिट जप्त होण्याच्या नामुष्की ओढवली होती. निवडणुकीत अजित पवार यांना 1 लाख 95 हजार 641 मतं मिळाली. तर पडळकर यांना 30 हजार 376 मतांवर समाधान मानावं लागलं होतं.\n\nतर 2019 एप्रिल-मे दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडळकर सांगलीतून निवडणुकीस उभे होते. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवत इथं वातावरण निर्मिती केली होती. पण इथंही त्यांना पराभव स्वीकारावा लागलां. \n\nसांगलीत भाजपचे विजयी उमेदवार संजय पाटील यांना 5 लाख 8 हजार 995 मतं, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील यांना 3 लाख 44 हजार 643 तर वंचितच्या गोपीचंद पडळकर यांना 3 लाख 234 मतं मिळाली होती. \n\nत्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या कोणत्याही उमेदवारांमध्ये सर्वाधिक मतं मिळवण्याची नोंदही पडळकर यांच्याच नावे आहे. \n\nयाशिवाय 2014 आणि 2009 मध्ये पडळकर सांगली जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघातून रिंगणात उतरले होते. \n\nयात 2014 मध्ये शिवसेनेचे अनिल बाबर यांच्याकडून तर 2009 ला काँग्रेसचे सदाशिवराव पाटील यांनी पडळकरांना मात दिली होती.\n\nपण पराभूत होऊनही पडळकर यांच्या लोकप्रियतेमध्ये घट झाली नाही. उलट त्यांचा राजकीय आलेख चढताच राहिल्याचं दिसून येईल.\n\nअखेर विधान परिषदेच्या माध्यमातून आता पडळकर यांना आमदारकीचं तिकीट मिळालं आहे. \n\n'संघ, भिडे गुरुजी यांच्याशी संबंध'\n\nकट्टर हिंदुत्ववादी..."} {"inputs":"... शॉला तंबूत पाठवलं. शिमोरन हेटमायरही शमीच्या भेदक माऱ्यासमोर तग धरू शकला नाही. दिल्लीची अवस्था 13\/3 अशी झाली होती. श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी चौथ्या विकेटसाठी 73 रन्सची भागीदारी करत डाव सावरला. दोघेही स्थिरावले असं वाटत असतानाच पदार्पणाची मॅच खेळणाऱ्या रवी बिश्नोईने पंतला आऊट केलं.\n\nमोहम्मद शमीच्या बॉलिंगवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्रेयसच्या अंगलट आला. ऋषभने 31 तर श्रेयसने 39 रन्सची खेळी केली. अक्षर पटेल आणि रवीचंद्रन अश्विन दोघेही फार काही करू न शकल्याने 17 ओव्हरमध्ये दिल्लीची अवस्था 10... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या कौशल्यांवर विश्वास ठेवला. कोरोना काळात अनेक क्रिकेटपटूंना बोलतं करत अश्विनने उत्तम मुलाखतकार असल्याचं सिद्ध केलं.\n\nमुलाखती घेताना त्याच्या दोन मुली मध्ये डोकावत. दिल्ली कॅपिटल्ससाठी सराव करतानाचे त्याचे व्हीडिओ सोशल मीडियावर दिसत होते. तीन दिवसांपूर्वी दिल्लीच्या सहकाऱ्यांनी अश्विनचा वाढदिवस साजरा केला. पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या बॉलवर विकेट मिळवत अश्विनने स्वप्नवत सुरुवात केली. मात्र त्याच ओव्हरच्या शेवटी त्याला दुखापत झाली.\n\nदरम्यान अश्विनच्या दुखापतीबाबत दिल्ली कॅपिटल्सकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... शोधिल्याविण करूं नये | कार्य कांहीं ||१३||\n\nजो दुसऱ्यावरी विसंबला.\n\nसध्या बहुतेक लोक आपली टॅक्सची कामं करण्यात गुंतली असतील. आपली गुंतवणूक आणि इतर गोष्टी वेळेत जाहीर करून काही लोक टॅक्सचं काम सुटसुटीत करतात. \n\nपण काही लोक आधी काहीच करत नाहीत आणि मग मार्च महिन्यात आयत्या वेळी टॅक्स कन्सल्टंटकडे जाऊन परताव्यासाठीची काहीतरी जुजबी सोय करतात. पुढल्या वर्षी काम वेळेत करण्याचं ठरवतात, पण पुन्हा पुढल्या वर्षी पहिले पाढे पंचावन्न. \n\n5. चारचौघांत लाजणारा\n\nघरीं विवेक उमजे | आणि सभेमध्यें लाजे |\n\nशब्द बोलत... उर्वरित लेख लिहा:","targets":"| मळिण वस्त्र नेसों नये |\n\nजाणारास पुसों नये | कोठें जातोस म्हणौनी ||१८||\n\n8. मत्सर करणारा\n\nसमर्थासीं मत्सर धरी | अलभ्य वस्तूचा हेवा करी |\n\nघरीचा घरीं करी चोरी | तो येक मूर्ख ||५३||\n\nआपल्यापेक्षा सामर्थ्यवान असणाऱ्यांचा जो मत्सर करतो आणि मिळू शकणार नाहीत अशा गोष्टींचा हेवा करत राहतो, त्याला समर्थ मूर्ख मानतात. \n\nयाउलट स्वतःच्या सामर्थ्यावर काम करणारा, आपल्यावर असलेल्या उपकारांची जाणीवपूर्वक परतफेड करणारा आणि इतरांचा विश्वासघात न करणारा शहाणा ठरतो. \n\nकोणाचा उपकार घेऊं नये | घेतला तरी राखोंनये |\n\nपरपीडा करूं नये | विस्वासघात ||१७||\n\nमत्सर आणि हेवा मूर्खांची लक्षणं सांगितली आहेत.\n\n9. कामापुरता मामा\n\nआपलें काज होये तंवरी | बहुसाल नम्रता धरी |\n\nपुढीलांचें कार्य न करी | तो येक मूर्ख ||६९||\n\n'कामापुरता मामा' या न्यायानं वागणारा माणूस मूर्ख असतो असं रामदास सांगतात. \n\nसमर्थ रामदासांवर निघालेलं पोस्टाचं तिकीट.\n\nपण दिलेल्या शब्दाला जागणारा, योग्य तिथं बळाचा वापर करण्यात न कचरणारा आणि स्वतः एखादी गोष्ट केल्याशिवाय दुसऱ्याला त्याबद्दल न ऐकवणारा माणूस शहाणा मानावा असंही ते सांगतात. \n\nबोलिला बोल विसरों नये | प्रसंगी सामर्थ्य चुकों नये |\n\nकेल्याविण निखंदूं नये | पुढिलांसि कदा ||१२||\n\n10. अर्थाचा अनर्थ करणारा\n\nअक्षरें गाळून वाची | कां तें घाली पदरिचीं|\n\nनीघा न करी पुस्तकाची | तो येक मूर्ख ||७०||\n\nपुस्तकांची निगा न राखणारा जो माणूस मुळातली अक्षरे वाचायची सोडून त्यात स्वतःकडच्या मजकुराची भर घालतो तो मूर्ख मानला जातो. \n\nदुसरीकडे, आपल्याबद्दल वाईट समज पसरणार नाहीत याबाबत जो जागरूक असतो आणि जो सतत सत्याचा पाठपुरावा करतो तो शहाणा.\n\nपडताळून पाहा.\n\nअपकीर्ति ते सांडावी | सत्कीर्ति वाढवावी |\n\nविवेकें दृढ धरावी | वाट सत्याची ||४१||\n\n'फेक न्यूज' हा सध्या परवलीचा शब्द आहे. अशा काळात तथ्यांशी फारकत न घेता सत्य सांगणारा माणूस शहाणा समजावा असाच संदेश समर्थ देतात. \n\nहे जरूर वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... संख्या प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे हा कायदा लागू झाला तरी लोकसंख्या कमी करण्यात तशी फारशी मदत होणार नाही. या गटातील महिलांनी एका अपत्याला जन्म दिला तरी लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल.\"\n\n\"दुसरं कारण असं की अनेकांना इच्छा नसताना गर्भधारणा होते. त्यांना एक किंवा दोन पेक्षा जास्त अपत्यं नको असतात तरीही गर्भनिरोधाची कोणतीही साधनं वापरत नाही. त्यामुळे त्यांना अनिच्छेने अपत्यांना जन्म द्यावा लागतो. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार 12 ते 13 टक्के दांपत्यं अनिच्छेनं बाळाला जन्म देतात. या गटात जाग... उर्वरित लेख लिहा:","targets":"निदर्शनास आलं. त्यामुळे मुलींना वाचवण्यावरही भर द्यायला हवा.\" असं त्या पुढे म्हणतात.\n\nतर डॉ. बलराम पासवान यांच्यामते भारताचं लोकसंख्येचं धोरण चीनसारखं कडक नाही. भारतीय समाजातील विविधतेमुळे त्याची अंमलबजावणी तितकी कठोरपणे होऊ शकत नाही. त्यामुळे एका समुदायाला दु:खी करणं आणि एका समुदायाला खूश ठेवणं सरकारला परवडणारं नाही. त्यामुळे दोन अपत्यांचा कायदा आणला तरी लोकसंख्या वाढण्याच्या इतर कारणांवरही लक्ष द्यायला हवं. \n\nपुष्पांजली झा यांना सरकारच्या धोरणावरही शंका येते. त्या म्हणतात, \"माझ्या मते अल्पसंख्यांक समाजाला लक्ष्य केलं जात आहे. या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली नाही तर गोंधळाचे वातावरण तयार होईल. तुम्हाला जर छोटं कुटुंब हवं असेल तर ज्या देशात ही अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाली त्याची उदाहरणं देता येतील. लोकांमध्ये जागृती निर्माण करायला हवी.\"\n\nचीनला किती फायदा झाला?\n\nसंयुक्त राष्ट्राच्या मते 2027 पर्यंच भारताची लोकसंख्या चीनच्याही पुढे जाईल. सध्या भारताची लोकसंख्या 133 कोटीच्या आसपास आहे. तर चीनची लोकसंख्या 138 कोटींच्या आसपास आहे. \n\n1979 मध्ये चीनमध्ये हे धोरण अवलंबण्यात आलं आणि 2015 मध्ये ते मागे घेण्यात आलं. या दरम्यान चीनची लोकसंख्या कमी झाली मात्र त्याचे काही दुष्परिणामही समोर आले. \n\nडॉ. बलराम पासवान म्हणाले, \"चीनमध्ये एक अपत्याच्या कायद्यामुळे लैंगिक विषमता निर्माण झाली. मुलींची संख्या कमी झाली. तिथे ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढली, तरुणांची संख्या झपाट्याने कमी होऊ लागली. समाज आकुंचन पावला. मात्र चीनला त्याचा फायदा झाला हे नाकारुन चालणार नाही. \n\nचीनमध्ये हा कायदा संपूर्ण जनतेसाठी लागू नव्हता. हाँगकाँग आणि दक्षिण पश्चिम चीनमध्ये राहणाऱ्या एका समुदायाला हा कायदा लागू नव्हता. चीनच्या परदेशात राहणाऱ्या लोकांनाही हा कायदा लागू नव्हता. हा कायदा मोडल्यास सरकारी नोकरीवर बंदी आणि दंडाचीही तरतूद होती. \n\nया कठोर तरतुदींमुळेच हा कायदा चीनला रद्द करावा लागला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... संघासाठी खेळताना सिराजने स्वप्नवत स्पेल टाकला होता. \n\nआयपीएलच्या एका मॅचमध्ये दोन मेडन टाकणारा पहिला बॉलर\n\nयंदाच्या आयपीएल स्पर्धेत मोहम्मद सिराजने अनोखी किमया केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या लढतीत सिराजने दोन मेडन टाकण्याचा पराक्रम केला. सिराजने या मॅचमध्ये अवघ्या 8 रन्स देत 3 विकेट्स पटकावल्या. \n\nआयपीएल स्पर्धेत एका मॅचमध्ये दोन मेडन स्पर्धेच्या 12 वर्षांच्या इतिहासात कोणत्याही बॉलरने टाकल्या नव्हत्या. सिराज असं करणारा पहिलावहिला बॉलर ठरला. याआधी सिराजची आयपीएलमधली कामगिरी फारशी स्पृहण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ायझर्स हैदराबादने 2017 हंगामासाठी स्थानिक मोहम्मद सिराजला तब्बल 2.6 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. \n\nसिराज बॉलिंग रनअपदरम्यान\n\nकनिष्ठ मध्यमवर्गीय घरातल्या सिराजसाठी ही रक्कम प्रचंड होती. पैशाबरोबरीने व्हीव्हीएस लक्ष्मण, मुथय्या मुरलीधरन यासारख्या दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी त्याला मिळाली. \n\nडेव्हिड वॉर्नर, केन विल्यमसन यासारख्या मोठ्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बरोबरीने खेळता आलं. 2017-18 विजय हजारे स्पर्धेत सिराजने सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या. \n\nएक वर्ष चांगल्या संघाचा त्याला भाग होता आलं. मात्र सनरायझर्सने एका वर्षातच सिराजला रिलीज केलं मात्र तो नाऊमेद झाला नाही कारण 2018 हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने त्याला समाविष्ट केलं. 2.6 कोटी रुपयांची बोली लावत बेंगळुरू संघाने सिराजला संधी दिली. \n\nसिराजमियाँच्या घरी झाली होती बिर्याणी पार्टी\n\nआरसीबीची टीम आयपीएल मॅच खेळण्यासाठी हैदराबादला आली होती. त्यावेळी सिराजने आरसीबीच्या टीमला बिर्याणीच्या मेजवानीसाठी निमंत्रण दिलं. सिराजच्या विनंतीला मान देत आरसीबीची टीम सिराजच्या घरी पोहोचली होती. बिर्याणी पार्टीवेळी विराट कोहली खाली बसून जेवला होता. \n\nसिराजच्या घरच्या रुचकर बिर्याणीवर टीम इंडियाचे खेळाडू ताव मारताना दिसत होते. सोशल मीडियावर या मेजवानीचे काही व्हीडिओ व्हायरल झाले होते. \n\nइंडिया ए साठी दमदार प्रदर्शन\n\n2018 मध्ये बेंगळुरूत इंडिया ए संघासाठी खेळताना सिराजने ऑस्ट्रेलिया ए विरुद्ध खेळताना पहिल्या इनिंग्जमध्ये 8 विकेट्स घेण्याची करामत केली होती. ऑस्ट्रेलिया ए संघात त्यावेळी उस्मान ख्वाजा, ट्रॅव्हीस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, मिचेल मार्श, मार्नस लबूशेन, अलेक्स कॅरे अशा राष्ट्रीय संघाकडून खेळलेल्या खेळाडूंचा समावेश होता. \n\nमोहम्मद सिराजचं कौतुक करताना बाकी खेळाडू\n\nसिराजने दुसऱ्या इनिंग्जमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवर्षी बेंगळुरूत दक्षिण आफ्रिका ए संघाविरुद्ध खेळताना सिराजने मॅचमध्ये 10 विकेट्स घेण्याची किमया केली होती. \n\nसिराजच्या खेळभावनेने जिंकली ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांची मनं\n\nबॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाच्या ए संघाविरुद्ध सराव सामना होता. या मॅचमध्ये जसप्रीत बुमराह आणि सिराज ही शेवटची जोडगोळी मैदानात होती. बुमराह मुक्तपणे फटकेबाजी करत होता. \n\nबुमराहचा एक फटका बॉलर कॅमेरुन..."} {"inputs":"... संपादक अंकित पांडा यांनी सांगितलंय. \n\nभारत-चीन आणि भूतानच्या संयुक्त सीमेवर चीननं 2017 मध्ये रस्त्याचं काम सुरू केल्यामुळे 73 दिवस संघर्ष चालला होता. \n\n\"आतापर्यंतचा अनुभव पाहता यावेळी चीनचं वागणं फारच वेगळ्या पद्धतीचं आहे,\" असं माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि चीन संबंधांचे अभ्यासक शिवशंकर मेनन यांनी सांगितलं. \n\n\"जे काही आपण पाहिलं, ते म्हणजे अनेक घडामोडी आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीननं अनेक भूभागांवर मिळवलेला ताबा. जो यापूर्वी त्यांनी कधीही मिळवलेला नव्हता. आणि हीच मोठी चिंतेची बाब आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी सांगितलं. 1998 ते 2012 पर्यंत भारत आणि चीनमधील द्वीपक्षीय व्यापारी संबंध 67 पटीनं वृद्धींगत झाले आणि चीन हा भारताचा सर्वात मोठ्या व्यापारी भागिदारांपैकी एक बनला. मोठ्या संख्येनं भारतीय विद्यार्थ्यांनी चीनमधल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला. दोन्ही देशांमध्ये संयुक्त लष्करी कवायतीही झाल्या. \n\n\"2018 मधील वुहान परिषदेतले प्रेमाचे संबंध वाहून गेले असून आता दोन्ही देश नव्या अविश्वासाच्या आणि विरोधाच्या पर्वात दाखल झाले आहेत,\" असं जोशींचं म्हणणंय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... संपूर्ण प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजेच NIA कडे देण्याची मागणीही विरोधी पक्षानं केली. मात्र, ही मागणी अनिल देशमुख यांनी फेटाळली.\n\nदेशमुख म्हणाले, \"मुकेश अंबानी यांच्या घरासमोर मिळालेल्या स्फोटकांचा व ठाणे येथील घटनेचा संपूर्ण तपास विरोधी पक्षाने केंद्रीय संस्था NIA कडे देण्याची मागणी केली होती. परंतु महाराष्ट्र पोलीस हे सक्षम असल्याने हा तपास महाराष्ट्राच्या ATS कडे देण्यात आला आहे.\"\n\nआता महाराष्ट्र दहशतविरोधी पथक अर्थात ATS हा तपास करत आहे. या तपासासाठी आज (6 मार्च) सकाळी ठाण्यातील स्था... उर्वरित लेख लिहा:","targets":"फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जैश-उल-हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्‍या दिवशी 'जैश-उल-हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं.\"\n\n\"सचिन वाझे यांना तपास अधिकारी म्हणून याप्रकरणी नेमलं. पण तीन दिवसांपूर्वी त्यांना काढलं आणि दुसरी नेमणूक केली. त्यांना का बदललं? ज्या माणसाने स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्याची तक्रार केली. तो माणूस ओलामध्ये बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला. मग तो तिथं कोणाला भेटला,\" असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.\n\nमनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला ती जागा\n\n\"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वाझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वाझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वाझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा,\" अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\n\nमी घटनास्थळी सर्वांत आधी गेलो नव्हतो - सचिन वाझे\n\n\"मला मनसुख यांच्या मृत्यूबाबत काहीच माहिती नाही. पत्रकार आणि पोलीस त्रास देत असल्याची तक्रार त्यांनी दिली होती. त्याबाबत त्यांनी मुंबई आणि ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं होतं. गाडी सापडली तेव्हा सर्वांत आधी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो,\" असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.\n\nसचिन वाझे कोण आहेत?\n\nमहाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत आहेत.\n\nसचिन वाझे\n\nमुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांचच्या या युनिटकडे आहे.\n\nजून 2020 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सचिन वाझेंच निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला. निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला.\n\nपोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राइम ब्रांचमध्ये..."} {"inputs":"... संबंध ठेवावा का? चांद्रयान२ मध्ये त्याला का रस असावा?\n\nखरंतर तसं पाहिलं तर ही चर्चा न संपणार आहे. पण मी काही कारणं सांगेन. \n\nसगळ्यांत आधी म्हणजे विज्ञानाच्या इतिहासात अशी अनेक उदाहरणं पहायला मिळतात जिथे एका शोध किंवा निर्मितीमुळे ब्रम्हांड, सौरमाला आणि मानवजातीबद्दलचे आपले समज पूर्णपणे बदलले. \n\nआपल्या आयुष्यावर आणि सामाजिक संबंधांवर वैज्ञानिक माहितीचा नेहमीच परिणाम होत आला आहे. पण जगामध्ये समाजाच्या मदतीने कोणताही वैज्ञानिक शोध लावता येत नाही. \n\nआता बहुतकेदा विज्ञान प्रसाराचं काम एकांतात आणि लो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामुळे आपल्या सौरमालेच्या उत्पत्तीविषयी काही महत्त्वाची माहिती मिळेल. \n\nदुसरं कारण म्हणजे की या भागामध्ये पाणी आहे वा नाही आणि असल्यास ते वापरण्याइतक्या प्रमाणात आहे का हे आपल्याला समजेल. \n\nहा प्रश्न गेल्या अनेक काळापासून वैज्ञानिकांना पडलेला आहे. कारण जर चंद्रावर पाणी असेल तर त्यामुळे चंद्रावर वसाहत करण्याचा मार्ग खुला होईल आणि मग अंतराळमधल्या पुढच्या शोध मोहिमांसाठी चंद्राचा वापर स्वस्त लाँच पॅडसारखा करता येईल.\n\nचंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जर आपल्याला पाण्याचा एकतरी साठा जर मिळाला तर यामुळे चंद्राबद्दलचे आपले सगळेच समज बदलतील. कारण चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याच्या अणुंचं अस्तित्तव असल्याचे पुरावे जरी मिळालेले असले तरी चंद्र पूर्णपणे शुष्क असल्याचं अजूनही मानलं जातं. \n\nचांद्रयान २ मोहीम हा एका बदलाचा स्षष्ट संकेत आहे. आतापर्यंत इस्रोचं लक्ष अंतराळ संबंधित तंत्रज्ञानात निष्णात होण्यावर होतं. पण आता इस्रो आपल्या चार भिंतींबाहेर पडून महाविद्यालयासारख्या इतर संस्थांनाही यात मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेईल. \n\nसाराभाईं एकदा म्हणाले होते, \"सरकारचं सगळ्यात चांगलं रूप कोणतं? जे 'शासन' कमी करून त्याऐवजी जनतेची ऊर्जा एकवटून ती वापरण्याचे नवीन मार्ग शोधतं, ते खरं सरकार.\"\n\nसाराभाईंच्या या स्वप्नानुसार वागण्यासाठी आता लोकांची ऊर्जा मोठ्या वैज्ञानिक गटात समाविष्ट करण्यात येणार आहे. \n\nशेवटी सगळ्यांत महत्त्वाची एक गोष्ट. अशा प्रकारच्या मोहीमा या सामान्य जनतेच्या पैशांच्या मदतीने राबवल्या जातात. म्हणूनच मग आपल्या पैसा हा येणाऱ्या पिढ्यांसाठी फायद्याचा ठरणार की नाही, हे जाणून घ्यायचा हक्क जनतेला आहे. \n\nज्या बद्दल आपण कधीही विचार केला नाही अशी नवी क्षितिजं गाठण्यासाठी चांद्रयान २ येत्या पिढ्यांना प्रेरित करेल याची मला खात्री आहे.\n\nचंद्र किंवा मंगळावर पहिली मनुष्यवस्ती भारतातर्फे स्थापन करण्याचं स्वप्न कदाचित आपली पुढची पिढी पाहील. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... संबंध सुधारावेत यासाठी त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यांनी आपलं नाव एना डे सूजा असं ठेवलं. त्यावेळी त्यांचं वय 40 वर्षं होतं. \n\nपण पोर्तुगाल आणि त्यांच्यात चांगले संबंध राहिले नाही. त्यांच्यात संघर्षाला सुरुवात झाली. \n\nएनजिंगा जेव्हा राणी झाल्या\n\n1624मध्ये त्यांचा भाऊ एका छोट्या बेटावर जाऊन राहिला होता. तिथंच त्यांचं निधन झालं.\n\nएनजिंगा यांच्या भावाच्या निधनाशी निगडित अनेक कथा सांगितल्या जातात.\n\nकाहींच्या मते, एनजिंगा यांनी त्यांच्या मुलाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी भावावर विषप्रयोग क... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर त्यांना जाळून ठार मारायच्या. \n\nमध्ययुगात ज्याप्रमाणे राजे उपभोगासाठी अनेक महिला ठेवत असत, त्याला जनानखाना म्हटलं जात असे. त्याचप्रमाणे एनजिंगा यांच्या ताफ्यातही अनेक पुरुष असत, त्याला चिबदोस म्हणत. त्यात राहणाऱ्या पुरुषांना महिलांचा पोशाख दिला जात असे. \n\nज्यावेळी एनजिंगाला कोणाशीही सेक्स करायचा असायचा तेव्हा त्या चिबदोसमध्ये असलेल्या पुरुषांना आपसात लढाई करावी लागत असे. \n\nत्या लढाईत जिंकणाऱ्याला त्यानंतर जी वागणूक मिळायची ती मृत्यूपेक्षाही भयानक असायची. \n\nत्या पुरुषांना सेक्सनंतर जाळून टाकण्यात येत असे.\n\nअर्थात, कावेजीच्या गोष्टी या ऐकीव माहितीवर आधारित आहेत, असंही मानलं जातं. त्यात इतिहासकार असंही म्हणतात की या गोष्टीला आणखीही बाजू असू शकतात.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... संबंधीत नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली जाईल. यामुळे विमान वाहतूक क्षेत्राला वार्षिक 1 हजार कोटी रुपयांचा फायदा होईल. यातून वेळेच्या बचतीबरोबर पर्यावरणाला फायदा होईल. \n\nवास्तव : जून 2019 मध्ये एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया (AAI) आणि बोईंग या अमेरिकी एअरक्राफ्ट कंपनीमध्ये एक करार झाला होता. हा एक तांत्रिक सहकार्य करार आहे. एअर ट्रॅफिक मॅनेजमेंटचा रोडमॅप तयार करून एअरस्पेसचा सुयोग्य वापर करणं, हा या कराराचा उद्देश आहे.\n\nया कराराविषयी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना AAI अध्यक्ष गुरुप्रसाद म्हणाले होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"च अर्थ खाजगी कंपन्या वीज निर्मिती करतील. यामुळे वीजेचा पुरवठा वाढेल, लोडशेडिंग कमी होईल आणि कमी वीज पुरवठ्याचा भार ग्राहकांना पेलावा लागणार नाही. शिवाय यातून ऊर्जा क्षेत्राला गती मिळेल आणि स्पर्धाही वाढेल. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या, \"या मॉडेलची सुरुवात आम्ही केंद्र शासित प्रदेशांपासून करत आहोत आणि इतर राज्येही याचं अनुकरण करतील, अशी आम्हाला आशा आहे. यातून क्रॉस सब्सिडी कमी होईल.\"\n\nवास्तव : जकात धोरण 2016 मध्ये सुधारणा सुचवणारा एक मसुदा 2018 सालच्या मेमध्ये तयार करण्यात आला होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ज्या ज्या सुधारणा सांगितल्या आहेत ते सर्व उपाय त्या मसुद्यातही नमूद आहेत. \n\nआजच्या घडीला वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर एकूण 80 हजार कोटींचं कर्ज आहे. त्यामुळेही हा निर्णय घेणं गरजेचं होतं. \n\nज्या सुधारणांचे मसुदे सरकारकडे दोन वर्षांपूर्वीच पोचले आहेत दोन वर्ष उलटूनही त्यावर अजून अंमलबजावणी झालेली नाही. वीज, हवाई वाहतूक आणि खनिकर्म या तिन्ही क्षेत्रात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोव्हिड-19 आर्थिक पॅकेजअंतर्गत ज्या सुधारणा वाचून दाखवल्या त्या सर्वच्या सर्व सुधारणांवर फार पूर्वीपासून काम सुरू आहे किंवा त्या सरकारच्या यादीत तरी आहेत. कोरोना संकटकाळात यापैकी एकही धोरण असं नाही जे पूर्णपणे नवं आहे. कुठलंच धोरण असं नाही, ज्याची घोषणा पहिल्यांदा झाली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... संस्कृती मागे ठेवत दूर जाण्यासाठी एकत्र जमलेले असतात. \n\nप्रोफेसर लॉरा मर्फी या युकेमधील शेफिल्ड हलम विद्यापीठात मानवी हक्क आणि समकालीन गुलामगिरी विषयाच्या तज्ज्ञ आहेत. त्या 2004 ते 2005 या कालखंडात शिंजियांग इथे राहिल्या होत्या. त्यानंतरही लॉरा इथे येत राहतात. \n\n\"हा व्हीडिओ उल्लेखनीय आहे,\" त्यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं. \n\n\"चिनी सरकार वारंवार सांगत आहे की, लोक या कार्यक्रमात स्वयंप्रेरणेनं सहभागी होत आहेत. पण या व्हीडिओतून हे स्पष्टपणे दिसून येतंय की चिनी सरकार दडपशाहीचा वापर करत आहे, लोक विरो... उर्वरित लेख लिहा:","targets":"पणे नमूद करण्यात आलं होतं की, वीगर अल्पसंख्याकांवर प्रभाव टाकण्याच्या, त्यांना सामावून घेण्याच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येनं मजुरांची बदली करणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. \n\nत्यातून त्यांच्या विचारप्रक्रियेतही बदल होऊ शकतो. त्यांना एका ठिकाणहून चीनमधली दुसऱ्या कोणत्याही प्रांतात घेऊन जाण्यामुळे वीगर मुसलमानांची लोकसंख्येंची घनताही कमी होऊ शकते, असंही या अहवालात म्हटलं आहे. \n\nपरदेशात राहणाऱ्या एका वीगर संशोधकाला हा अभ्यास रिपोर्ट आढळला. विद्यापीठाला त्यांची चूक लक्षात येऊन त्यांनी तो रिपोर्ट काढण्याआधी त्याचं एक व्हर्जन सेव्ह केलं गेलं. \n\nडॉ. अड्रियन झेन्झ हे वॉशिंग्टनमधील व्हिक्टिम्स ऑफ कम्युनिझम मेमोरियल फाउंडेशनमध्ये सीनिअर फेलो आहेत. त्यांनी या अहवालावरचं सविस्तर विश्लेषण लिहिलं आहे. त्याचं इंग्लिश भाषांतरही आहे. \n\n'शिंजियांगमध्ये उच्चस्तरीय अक्सेस असलेले माजी सरकारी अधिकारी आणि आघाडीच्या अभ्यासकांनी तयार केलेला हा रिपोर्ट अभूतपूर्व आणि अधिकृत आहे,' असं डॉ. झेन्झ यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. \n\nत्यांच्या विश्लेषणात एरिन फारेल रोझेनबर्ग यांचंही कायदेशीर मतप्रदर्शन आहे. रोझेनबर्ग हे स्वतः अमेरिकेतील होलोकोस्ट मेमोरियल म्युझियमचे माजी ज्येष्ठ सल्लागार होते. त्यांच्या मते जबरदस्तीनं केलेल्या बदल्यांमधून मानवतेविरोधातले गुन्हे असल्याचं नानकाई रिपोर्ट्समधून स्पष्ट होतं. \n\nचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने एका लेखी निवेदनामध्ये म्हटलं आहे की, या रिपोर्टमधून लेखकाचा केवळ वैयक्तिक दृष्टिकोन दिसून येतो. त्यातील बहुतांश भाग हा वस्तुस्थिला धरून नाहीये. \n\n\"शिंजियांग मधील गोष्टींचं रिपोर्टिंग करताना पत्रकार चिनी सरकारनं प्रसिद्ध केलेली अधिकृत माहिती वापरतील हीच आमची अपेक्षा आहे,\" असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. \n\nनानकाई रिपोर्टच्या लेखकांनी हा गरिबीविरुद्धच्या लढाईतला एक भाग असून कामाच्या ठिकाणी येण्यासाठी स्वेच्छेनं लोक तयार झाले आहेत असं म्हटलं आहे. शिवाय या फॅक्टरीमधून कामगारांना नोकरीतून बाहेर पडण्याची आणि घरी परत जाण्याचीही मुभा आहे. \n\nपण ही धोरणं प्रत्यक्षात ज्यापद्धतीनं राबविली जात आहेत, ते नानकाई रिपोर्टच्या लेखकांनी केलेल्या दाव्याशी विसंगत वाटतं. \n\nयासंदर्भात काही 'लक्ष्यं' निर्धारित करून दिली आहेत. जेव्हा हा उपक्रम हाती घेतला गेला त्यावेळी एकट्या होतान प्रीफेक्चर इथं अडीच लाख मजुरांना..."} {"inputs":"... सत्तेवर लाथ मारण्यासाठी टिंगल टवाळी सुरू झाली. आणि यदाकदाचित सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय झालाच तर ती शिवसेनेची आणखी एक मोठी चूक ठरेल आणि शिवसेना पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर जाऊन उभी राहू शकते.\n\nशिवसेनेची झालेली ही कोंडी भाजप पुरती जाणून आहे आणि त्यामुळेच रोजच्या रोज भाजप, अमित शहा तसंच पालघर पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीसांच्या नावाने शिवसेना कडाकडा बोटे मोडत असेल तरी भाजप ते निमूटपणे सहन करत आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपलाही शिवसेनेची सोबत हवीच आहे ना.\n\nपालघर पोटनिवडणुकीत या खडाखडीनं कळस गाठला. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेळी अगदी सावधगिरीची असेल... किंवा ती असायला हवी.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... सदस्य आहेत.\n\nते सांगतात, \"मुस्लिमांचं मत एकतर्फी ममता बॅनर्जी यांनाच मिळालं. हिंदू मतांचं कितपत ध्रुवीकरण झालं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 70 टक्के हिंदूंची मतं भाजपला मिळाली तर ममता बॅनर्जी यांचा पराभव टाळता येणार नाही.\" \n\nप्रियंकर यांच्या मते, \"इंडियन सेक्युलर फ्रंटच्या अब्बास सिद्दीकी यांच्यामुळे ममता बॅनर्जी यांचं नुकसान होऊ शकतं. मुस्लिम नागरिक भाजपला रोखण्यासाठी ममता बॅनर्जी यांना मतदान करताना दिसले. पण नेमकी परिस्थिती निकालाच्या वेळीच कळू शकेल.\n\nबसुमती या नंदिग्राममध्ये शुभेंदू अधिका... उर्वरित लेख लिहा:","targets":"थं हा निषेधाचा नारा बनला आहे. \n\n29 वर्षीय शकील हुसैन गुरुवारी पंतप्रधान मोदी यांच्या प्रचारसभेत आले होते. ही सभा कोलकात्याजवळ जयनगरमध्ये होती. रॅलीमध्ये लोकांशी चर्चा करताना शकील फक्त ऐकत होते. यावेळी उपस्थितांनी भाजपला पाठिंबा दर्शवला. तसंच केंद्र सरकार विकासासाठी जो निधी पाठवतं, ते तृणमूल काँग्रेसचे गुंडे हडप करतात, असं लोक सांगत होते. \n\nही चर्चा ऐकल्यानंतर शकील त्या गर्दीला उद्देशून म्हणाले, इथं कितीही गर्दी असली तरी दीदीच विजय मिळवणार. शकीलचं म्हणणं अर्धवट तोडत सनातन मंडल म्हणाले, दोन मेला कळेलच. \n\nविजय कुणाचा?\n\nही चर्चा ऐकून आम्ही शकील हुसैन यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या हातात त्यांचा दोन वर्षांचा मुलगाही होता. इतकी गर्दी असूनही ममता बॅनर्जी जिंकतील, असं म्हणण्याचं कारण आम्ही त्यांना विचारलं. \n\nशकील म्हणाले, \"निवडणुकीला हिंदू-मुस्लीम करून टाकलं आहे. आम्ही मुस्लीम मोकळ्या मनाने मोदींच्या सभेत येतो. पण इथं जय श्रीरामची घोषणा दिली जाते. \n\nशकील यांना जय श्रीराम घोषणेबद्दल काय समस्या आहे, हेसुद्धा आम्ही त्यांना विचारलं. \n\nते म्हणतात. मला काहीच समस्या नाही. पण ही घोषणा ऐकल्यानंतर ही सभा फक्त हिंदूंसाठी आहे, असं आम्हाला वाटतं. पंतप्रधान मोदी फक्त त्यांच्यासाठी आले आहेत. त्यामुळे मुस्लिमांना वेगळं पडल्यासारखं वाटू लागतं. दीदी चांगल्या आहेत. पण त्यांचे नेते चांगले नाहीत. भ्रष्टाचारही आहे. त्यांचे लोक गुंडगिरी करतात. पण तरीसुद्धा भाजप आम्हाला योग्य वाटत नाही.\"\n\nकोलकाता युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र विषयाचे सहायक प्राध्यापक हिमाद्री चॅटर्जी म्हणतात, \"तृणमूल काँग्रेस नंदिग्राम आणि सिंगूर आंदोलनानंतर सत्तेत आला होता. पण त्यांचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. धर्माच्या नावावर ध्रुवीकरण होण्याचं कारण बेरोजगारी आहे. औद्योगिक धोरणांबाबत ममता बॅनर्जींनी जी भूमिका घेतली होती, ती आताच्या काळात लागू होत नाही. तृणमूल काँग्रेस आता कराराने शेती करायला देतो. इथं फक्त धर्म हा मुद्दा नाही. तर बेरोजगारीचीही समस्या आहे.\"\n\nत्या पुढे सांगतात, \"तृणमूल काँग्रेस ही निवडणूक इलेक्टोरल थिंक टँक (प्रशांत किशोर) यांच्या माध्यमातून लढवत आहे. त्यांचा जनतेशी असलेला संपर्क तुटला आहे. इलेक्टोरल थिंक टँक लोकशाहीची व्याख्या बदलतात. लोकप्रिय मतांना मॅनेज केलं जातं. हीच पद्धत भाजपने वापरली होती. पण ते ममता बॅनर्जींना करायचं असेल तर त्यांना त्याची..."} {"inputs":"... सपा आणि बसपा एकत्र आल्याने उत्तर प्रदेशात भाजपला तगडी टक्कर द्यावी लागणार आहे. \n\nज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठीसुद्धा या जोडीला 'विनिंग कॉम्बिनेशन' मानतात. गेल्या वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीत दोन्ही पक्ष औपचारिकपणे एकत्र आले नव्हते. मात्र तरीही दोघांना चांगलं यश मिळालं. \n\nते सांगतात, \"अखिलेश-मायावती एकत्र आल्यामुळे ग्रामीण भागात दलित, मुस्लिम यांच्यात एकतेची भावना निर्माण होईल, जे भाजपसाठी मोठं आव्हान ठरेल\"\n\nमात्र सपा आणि बसपाच्या युतीत काँग्रेसला स्थान मिळालेलं नाही, हे विशेष\n\nमायावती आणि अख... उर्वरित लेख लिहा:","targets":"य पत्रकारांच्या मते बसपासाठी हे जास्त सोपं असेल, पण समाजवादी पक्षासाठी नेत्या-कार्यकर्त्यांना समजावणं जास्त कठीण होईल. \n\nगेल्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये समाजवादी पक्षाचे उमेदवार रिंगणात होत आणि त्यांना बसपाच्या मतदारांची साथ मिळाली. पण आता ती भूमिका सपाला पार पाडावी लागेल. \n\nसमाजवादी पक्षाचे मतदार बसपाच्या उमेदवाराला खरंच साथ देतील का? या प्रश्नावर नवीन जोशी सांगतात की, \"मायावती मतं फिरवण्यात वाकबगार आहेत. जेव्हा कधी मायावतींनी कुणाशी युती केलीय, तेव्हा त्यांनी आपल्या मतदारांना मित्रपक्षाला मतदान करायला लावलं. त्यात त्यांना यश आलेलं आहे. त्यामुळेच आजच्या युतीतसुद्धा अखिलेश यांना जास्त फायदा होईल.\"\n\nउत्तर प्रदेशच्या राजकारणावर ते पुढे सांगतात की, भारतात किंवा उत्तर प्रदेशात यादव दलितांपासून दो हात दूर रहतात हे सत्य आहे. \n\nसवर्णांपेक्षा यादवांचं जास्त वैर हे कायमच दलितांशी राहिलेलं आहे. त्यामुळेच जेव्हा कधी युती होते, तेव्हा यादव समाजाची 100 टक्के मतं मायावतींना जात नाहीत, हे सत्य आहे. \n\n\"पण बसपामध्ये मायावतींचा कुठलाही आदेश त्यांच्या मतदारांसाठी ब्रह्मवाक्य आहे. बहनजींनी सांगितलं तर, त्यांचे मतदार सकाळी उठतील, आंघोळ-पांघोळ करतील आणि नाश्ता करण्याआधी मतदान करुन येतील.\"\n\nअर्थात मायावतींचा एक मोठा फायदा म्हणजे त्यांच्याकडे कायम 22 टक्के मतदार कायम राहिला आहे. त्यात त्यांना अधिकची 5 टक्के मतं मिळाली तरी त्यांना मोठा फायदा होईल. \n\nरामदत्त तिवारी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधतात. ते सांगतात की, \"योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात यादव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महत्वाच्या पदांपासून दूर ठेवण्यात आलेलं आहे. त्यामुळे यादव समाजाला भाजप आपल्यासाठी योग्य नाही, असं वाटतंय. अशा स्थितीत बसपाला पाठिंबा देणं ही यादव समाजाची मजबुरी असेल\"\n\nमुसलमान कुणाच्या बाजूने?\n\nमाया-अखिलेश यांच्या युतीनंतर मुस्लिम मतदार कुणाच्या बाजूने जाणार? ते युतीच्या बाजूने जाणार की काँग्रेसच्या? ते द्विधेत आहेत का? \n\nया प्रश्नाचं उत्तर देताना नवीन जोशी सांगतात की, \"मुस्लिम मतदार कुठल्याही द्विधा मनस्थितीत नाहीत. त्यांना भाजपला पराभूत करायचं आहे. आणि त्यासाठी त्यांच्यापुढे सपा-बसपा युतीचा एकमेव पर्याय आहे. \n\n19992 पासून ते काँग्रेसपासून अंतर राखून आहेत. अर्थात काळाप्रमाणे त्यात थोडा फरक पडला असला तरी काँग्रेसला कधीही निवडणुकीत त्याचा फायदा झालेला नाही...."} {"inputs":"... समाज विखुरला गेला आहे. हा समाज आता मोठ्या संख्येने खडसेंच्या मागे नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते या जातीय समीकरणांचा अंदाज घेत असण्याची शक्यता आहे. हे खडसेंच्या प्रवेशाला मुहूर्त न मिळण्याचं एक कारण आहे.\n\n\"रक्षा खडसे खासदार आहेत. मुलगी जळगाव जिल्हा सहकारी बॅंकेवर, पत्नी महानंदावर. अशा परिस्थितीत खडसे पक्षात आले तर त्यांच्यामागे किती लोकं येतील? घरातील व्यक्तींना पक्षात स्थान कसं द्यायचं? हे प्रश्न खडसेंच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त न मिळण्याची प्रमुख कारणं आहेत.\"\n\nतर, ज्येष्ट पत्रकार संजय जोग म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उत्तर महाराष्ट्रातील नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. जळगावचे आमदार अनिल पाटील, माजी आमदार गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील हे बैठकीला उपस्थित होते.\n\nपण उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक शिवसेनेच्या आमदारांमध्ये खडसेंच्या प्रवेशावरून अस्वस्थता आहे. यामुळे स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा नवा संघर्ष उभा राहू शकतो. \n\n\"आतापर्यंत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसोबत काम करत होतो. आमच्यात कधीही टोकाचा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास संघर्ष अटळ आहे,\" अशी प्रतिक्रिया एका शिवसेनेच्या आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\n\nजळगाव पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती.\"\n\n\"खडसेंचे विरोधक समजले जाणारे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचेही मत शिवसेना पक्षश्रेष्ठी विचारात घेऊ शकते,\" असंही विकास भदाणे सांगतात.\n\nएका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.\n\nज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,\"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे.\n\nशरद पवार आणि उद्धव ठाकरे\n\n\"खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यानिमित्त ही स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते.\" \n\nमहाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी..."} {"inputs":"... समाजाच्या हक्कांसाठी अथक काम केलं आहे.\"\n\nह्युमन राईट वॉच या संस्थेनेदेखील ही अटक \"चुकीची\" आणि \"राजकीयदृष्टीने प्रेरित\" असल्याचं म्हटलं आहे. भीमा कोरेगाव हिंसाचारात हिंदुत्त्ववादी नेत्यांचीही भूमिका असल्याचे आरोप आहेत. सरकार या आरोपांची चौकशी का करत नाही, असा सवाल या संस्थेने विचारला आहे. \n\nमे महिन्यात मानवाधिकारविषयक युरोपीय संसदेच्या उपसमितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अधिकाऱ्यांद्वारे \"मानवाधिकार कार्यकर्त्यांना धमकावणं आणि त्रास देणं,\" यावर चिंता व्यक्त केली होती. \n\nइतकंच... उर्वरित लेख लिहा:","targets":"करायचे. उद्देश फक्त हाच की त्यांना फक्त भारत नाही तर उत्कृष्ट भारत बघायचा होता.\n\n\"आणि त्यासाठी तुरुंगात जाणं ही खूप मोठी किंमत आहे.\" \n\nप्रा. आनंद तेलतुंबडे यांना अटक झाल्यापासून त्यांच्या पत्नीला आठवड्यातून दोन मिनिट फोन कॉलवर बोलण्याची परवानगी मिळाली आहे. \n\nमाझ्याशी बोलताना रमा तेलतुंबडे म्हणाल्या, \"मी त्यांना कायम एकच प्रश्न विचारते, तब्येत कशी आहे आणि तुरुंगातलं जेवण कसं आहे? कारण मला माहिती आहे तिथलं जेवण चांगलं नसतं. त्यांना आमची काळजी वाढवायची नाही. त्यामुळे ते कायम सगळं व्यवस्थित आहे, असंच सांगतात. ते त्यांच्या आई आणि आमच्या मुलींची विचारपूस करतात.\"\n\nरमा आंबेडकर भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात आहेत. \n\nरमा म्हणतात, \"स्वतःचे विचार मांडणाऱ्याला अटक होईल, अशा भारताची कल्पना त्यांनी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) कधीच केली नव्हती. आपण लोकशाही देशात राहतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आपल्याला आपल्या राज्यघटनेने दिला आहे.\"\n\nमात्र, आजच्या भारतात हा अधिकार संकटात असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करणाऱ्यांवर सोशल मीडियावर कथित राष्ट्रवादी ट्रोल्सकडून ट्रोल करण्यात येतं. सरकारचा विरोध करणारे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांना अटक होते. मतभेद असणाऱ्यांवर UAPA अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात डांबलं जातं. त्यांना जामीनही मिळत नाही. \n\n2020 च्या सुरुवातीला देशभरातून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला जोरदार विरोध झाला. हा कायदा मुस्लीमविरोधी असल्याचं म्हणत अनेक विद्यार्थीही रस्त्यावर उतरले होते. दिल्लीत आंदोलन करणाऱ्या अशा अनेक विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. सरकारसमर्थक न्यूज चॅनल्सने त्यांना 'राष्ट्रद्रोही' ठरवत 'भारत तोडण्याचा त्यांचा प्रयत्न' करत असल्याचे आरोप त्यांच्यावर केले. \n\nयातले अनके विद्यार्थी अजूनही तुरुंगात आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरून टीका होऊ लागल्यानंतर सफूरा झरगर नावाच्या एका गर्भवती विद्यार्थिनीला तब्बल तीन महिन्यांनंतर जामीन देण्यात आला. \n\nप्रा. तेलतुंबडे यांचे वकील मिहीर देसाई म्हणतात, \"लोकांना चुकीच्या आरोपांखाली अटक करून सरकार लोकांच्या स्वातंत्र्याशी खेळत आहेत.\"\n\n\"नक्षलवाद्यांची भरती करून, त्यांच्या विचारसरणीचा प्रसार करून नक्षलवाद्यांची मदत करणं आणि त्याबदल्यात पैसा कमावणं, असे मुख्य आरोप प्रा. तेलतुंबडे..."} {"inputs":"... सरकारचे उपकार शिरावर न घेण्यामागची त्यांची भूमिका त्यांनी तिच्याजवळ स्पष्ट केली. \n\nते म्हणाले, \"गांधी आणि नेहरू या सिंहांच्या साथीने मी लढलो आहे. मग आता मी (भित्र्या) कोल्ह्याप्रमाणे वागावे असे तुला वाटते का?\" त्यांच्या निर्धारामध्ये बदल होणार नाही हे ठाऊक असल्यामुळे तिने स्वतःच्या भावनांना आवर घातला आणि त्यांचा हात हातात घेऊन ती त्यांच्या स्ट्रेचरजवळ बसून राहिली. मग तिने त्यांना घरची, मुलांची खबरबात सांगितली आणि त्यांच्या आवडत्या बागेत सध्या काय-काय फुलले आहे तेही सांगितले. \n\nअंतिमतः सरकारने त... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या प्रत्येक बाबीवर वाईटरित्या परिणाम करत आहेत; आपण काय खातो, कुणाशी विवाह करतो, काय विचार करतो, काय लिहितो आणि अर्थातच, आपण ईश्वराची प्रार्थना कशी करतो. आज अशी परिस्थिती आहे, जिच्यात वेगळेपण आणि सत्तारुढ विचारप्रणालीला विरोध या गोष्टींवर भयंकर हल्ले होत आहेत. \n\nवैविध्य हे आपल्या सामाजिक व्यवस्थेचे मूळ आहे. आपल्याकडे विविध भाषांमधले प्राचीन साहित्य आहे. आपण वेगवेगळ्या प्रकारचे अन्न खातो, आपली वेशभूषा वेगवेगळी आहे, आपले सण वेगवेगळे आहेत आणि आपण वेगवेगळ्या धर्मांचे आचरण करतो. सर्वसमावेशकता हा आपल्या जीवनाचा एक भाग राहिलेला आहे आणि ही प्राचीन, बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्था, जिचे नाव भारत आहे, ती म्हणजे आपले सर्वात मोठे, विलक्षण असे यश आहे, जे अन्य कुठल्याही देशाला माहितदेखील नाही. \n\nआज मात्र धार्मिक विविधता निपटून टाकून आपल्याला एकाच धार्मिक आणि सांस्कृतिक ओळखीमध्ये कोंबू पाहणाऱ्या धोरणामुळे आपली हीच गोष्ट धोक्यात आली आहे. हे धोरण एका फटक्यात, हिंदू नसलेल्या आपल्या कोट्यवधी देशबंधूंचे आणि स्त्रियांचे घटनात्मक अधिकार काढून घेऊन त्यांना आक्रमक, बाहेरचे आणि शत्रू ठरवू पाहते आहे. \n\nस्वातंत्र्य मिळाल्यावर देशाची जडणघडण करणाऱ्या आपल्या पूर्वसूरींनी देशाकरता धार्मिक ओळख नाकारली होती आणि भारताला एक निधर्मी लोकशाही प्रजासत्ताक देश घोषित करण्याचा सूज्ञपणा दाखवला होता. याचा अर्थ ते धर्मविरोधी होते असे नव्हे, तर आपल्यासारख्या विविध धर्म असलेल्या आणि धार्मिक प्रवृत्तीच्या देशाला, केवळ निधर्मी राज्यव्यवस्थाच एक सर्वसमावेशक, तटस्थ छत्रछाया देऊ शकेल आणि तिच्यात प्रत्येक भारतीयाला त्याच्या वा तिच्या श्रद्धेनुसार जगण्याचा व ईश्वरभक्ती करण्याचा अधिकार असेल, हे त्यांनी जाणले होते. \n\nहा निर्णय ज्यात घेतला गेला, त्या विधीमंडळामध्ये बहुसंख्य सदस्य हिंदू होते आणि तरीही त्यांनी अशी एक राज्यघटना तयार केली, जिच्या प्रस्तावनेमध्ये सर्व भारतीयांना स्वातंत्र्य, समता आणि बंधुभावयुक्त जीवनाची हमी देण्यात आली होती. हा उच्च आदर्श घटनेचे शिल्पकार आणि ज्यांच्या अखिल मानवजात समान आहे अशा आग्रहातून जातिव्यवस्थेविरूद्ध एक क्रांती सुरू झाली, ते थोर मराठी विभूती डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रेरणेतून निर्माण झाला होता. आज तोच उच्च आदर्श बाजूला सारण्यात आलेला आहे. अल्पसंख्यांक आणि हिंदूराष्ट्राच्या उद्दिष्टाला पाठिंबा न देणारे लोक रस्त्यांवरून मोकाट..."} {"inputs":"... सर्वांना फसवत होतो. पण माझी आई जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आली तेव्हा कदाचित तिला समजल होतं की आम्ही सोबत राहात आहोत.\n\nया काळात आम्हाला एकमेकांना अधिक जाणून घेता आलं. मला एक हात नसल्यानं त्याच्या मनात ज्या काही शंका किंवा भीती होती ती दूर झाली. मला घरातली सर्व कामं करताना कसलीच अडचण येत नव्हती. \n\nत्याची आई म्हणाली, मैत्रीपर्यंत ठीक आहे पण लग्नाचा विचार विसरून जा.\n\nनंतर नोकरी बदलली आणि आम्ही नवीन घर शोधलं. यावेळेस आम्ही पूर्णरित्या तयार होतो.\n\nलिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे फक्त लैंगिक आकर्षण नसतं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं, अंथरूण लावणं, भांडी घासणं, साफसफाई करणे, अशी सर्व कामं मी एका हाताने करू शकत होते.\n\nविकलांगता एका व्यक्तीला मर्यादित करून टाकते, हा भ्रम त्याच्या आईवडिलांच्या मनातून आता हद्दपार झाला होता.\n\nआज विवाहाच्या एक वर्षानंतर आमचं प्रेम अधिकच बहरलं आहे.\n\nमाझी विकलांगता ना माझ्या 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये आली ना तर माझ्या लग्नाच्या!\n\nआता विचार करते की मी एका बाळाचं संगोपन करू शकणार का? \n\nयाचं उत्तर शोधताना वाटतं की, आधी मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. त्यानंतर माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल. \n\n(उत्तर भारतात राहणाऱ्या एका महिलेची ही सत्यकथा असून बीबीसी प्रतिनिधी इंद्रजित कौर यांनी शब्दांकन केलं आहे तर निर्मिती दिव्या आर्या यांनी केली आहे.)\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... सहभागी झाल्या होत्या. \n\n'एलिट' अर्ध-मॅरेथॉनमध्ये नऊ महिला होत्या, तर सात भारतीय पुरुष होते. खुल्या १० किलोमीटरच्या स्पर्धेत, २०२० साली ३९०९ महिलांनी नोंदणी केली. गेल्या वर्षी हा आकडा ७५३ होत्या.\n\nएकंदर जागरूकता, सामाजिक रूढींमध्ये आलेलं शैथिल्य, दूरचित्रवाणी आणि इंटरनेट यांद्वारे खुलं झालेलं जग, बक्षिसाची रक्कम आणि पालकांचा उत्साह यांमुळे महिलांचा सहभाग वाढल्याचं मत क्रीडापटू आणि प्रशिक्षक व्यक्त करतात.\n\n\"आपल्या मुलींनी नेमबाजीत जावं, असं वाटणाऱ्या पालकांची संख्या वाढली आहे,\" असं सुमा शिरूर सां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल्या टाटा मुंबई मॅरेथॉनमध्ये सिंग यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवून (भारतीय महिलांमध्ये) हॅट्रिक साधली.\n\n\"आमच्या काळापेक्षा आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. शेजारीपाजारी पूर्वी आमच्या निवडीबाबत प्रश्न विचारायचे, पण आता ते तसं फारसं बोलत नाहीत.\"\n\nइतर महिला क्रीडापटूंचं यश पाहिलेल्या पालकांनी प्रोत्साहन दिलं, तर मुलींना कमी वयात क्रीडाप्रशिक्षणाची सुरुवात करता येते. टेनिसपटू सानिया मिर्झा, बॅडमिंटनपटू सिंधू, कुस्तीमधील फोगट भगिनी, बॉक्सर मेरी कॉम, भारतीय महिला क्रिकेट संघ, यांसारखे आदर्श निर्माण झालेल्यामुळे क्रीडाविश्वाबाबतचे साचे काही प्रमाणात तोडले गेले आहेत.\n\n\"आमच्या काळात मी १८व्या वर्षी खेळायला सुरुवात केली,\" शिरूर सांगतात.\n\n\"माझी कामगिरी उंचावली, तेव्हा लग्नाचं आणि मुलांना जन्म देण्याचं वय झालं होतं. पहिल्या अपत्याला जन्म दिल्यानंतर माझा खेळ पुन्हा जोमाने सुरू झाला. सध्याची मुलं १७-१८व्या वर्षीच देदिप्यमान कामगिरी करत आहेत.\"\n\nशिरूर यांच्यासारख्या महिला प्रशिक्षकांच्या येण्यानेही फरक पडला. स्पर्धांवेळी किंवा दौरे असतील तेव्हा महिला प्रशिक्षकांच्या नजरेखाली आपलं मूल सोपवायला पालक अधिक सहज तयार होतात.\n\nभारताची अर्थव्यवस्था वृद्धिंगत आहे, उत्पन्नशक्ती वाढली आहे आणि सामाजिक माध्यमांमुळे जग अधिक खुलं झालं आहे, त्यामुळे पालकांमध्ये मुलांच्या क्रीडाविषयक कारकीर्दीमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छाही निर्माण झाली.\n\nअजूनही कुटुंबव्यवस्थेत मुलग्यांना उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत मानलं जातं, त्यामुळे इंजीनिअर वा डॉक्टर यांसारख्या अग्रक्रमावरील कारकीर्दींचा ताण मुलींवर फारसा येत नाही. \n\n\"बुद्धिमान मुलगा असाल, तर त्याला इंजिनीअरिंगमध्ये ढकललं जातं. मुलींच्या बाबतीत असं होत नाही,\" असं दीपाली देशपांडे सांगतात. शिरूर यांच्या समकालीन असलेल्या देशपांडे आता राष्ट्रीय रायफल संघाच्या प्रमुख प्रशिक्षिका आहेत.\n\n\"समाजाची झापडं बंद होती, पण आता त्यात बदल होऊ लागला आहे,\" असं मुंबईस्थित ट्रॅक धावपटू, क्रीडा प्रशिक्षिका आणि इन्फ्लुएन्सर आयेशा बिलिमोरिया सांगतात.\n\n\"समाजमाध्यमं प्रचंड विस्तारली आहेत आणि इतरांची जीवनशैली आणि संस्कृती पाहून त्या सवयींचं अनुकरण केलं जातं. उदाहरणार्थ, राष्ट्रीय स्पर्धांमधील मुली टू-पीस पेहरावामध्ये धावताना दिसतात, याउलट पूर्वी गंजी आणि हाफ-पॅन्ट हा पेहराव धावपटू मुली घालत असत.\"\n\nप्रत्येक क्रीडाप्रकारात नवनवीन स्पर्धा..."} {"inputs":"... सांगतात, \"काही छोट्या टोळधाडी भारतातल्या इतरही काही राज्यांमध्येही सक्रीय आहेत.\"\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार चार कोटी टोळ असलेला किटकांची एक टोळी 35 हजार लोकांना पुरेल इतक्या धान्याची नासाडी करू शकते. राजस्थानची राजधानी जयपूरच्या काही रहिवासी भागांमध्येही टोळांनी हल्ला केला आहे.\n\nटोळांना हुसकावून लावण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करताना दिसतात. काहींनी किटकनाशकांचा वापर केला तर काहींनी थाळ्या वाजवल्या. जूनमध्ये परिस्थिती अधिक गंभीर होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. \n\nसंयुक्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्वी 1930, 1940 आणि 1950 मध्येही टोळ्यांची संख्या वाढली होती. \n\nकाही टोळधाडी एवढ्या मोठ्या होत्या की शेकडो किलोमीटर परिसरात ते पसरले आणि त्यांच्या हल्ल्याला प्लेग म्हटलं गेलं. \n\nदहापैकी एका व्यक्तीच्या आयुष्यावर होतो परिणाम\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेनुसार वाळवंटी टोळ जगातल्या दहापैकी एका व्यक्तीच्या आयुष्यावर परिणाम करतात. याच कारणामुळे वाळवंटी टोळांना जगातल्या सर्वाधिक धोकादायक किटकाच्या श्रेणीत त्यांचा समावेश करण्यात आला आहे. \n\nगेल्या दशकात जी सर्वांत मोठी टोळधाड होती ती सध्या हॉर्न ऑफ अफ्रिकेतली गवताळ मैदानं आणि पिकांना नष्ट करत आहे. \n\nएक टोळ किती नुकसान करतो?\n\nपूर्ण वाढ झालेला एक टोळ आपल्या वजनाएवढं म्हणजे 2 ग्राम धान्य फस्त करतो. यामुळे ओला किंवा कोरडा दुष्काळाचा सामना करणाऱ्या भागात मोठं अन्नधान्य संकट ओढावू शकतं.\n\nमात्र, टोळांच्या धाडी एवढ्या मोठ्या प्रमाणावर का होत आहेत, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. यामागचं एक कारण 2018-19 साली आलेली मोठमोठी वादळं आणि मुसळधार पाऊस हेदेखील आहे. \n\nपश्चिम आफ्रिका आणि भारत यांच्यातला 1.6 कोटी चौरस किलोमीटर परिसर वाळवंटी टोळांचं पारंपरिक स्थान आहे. \n\nसंयुक्त राष्ट्राने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अरब द्विपकल्पात दोन वर्षांपूर्वीच्या ओल्या आणि अनुकूल वातावरणामुळे टोळांच्या तीन पिढ्या मोठ्या संख्येने विकसित होत राहिल्या आणि कुणाला याची कल्पनाही आली नाही. \n\n2019च्या सुरुवातीला टोळांचा पहिला गट यमन, सौदी अरब मार्गे ईराण आणि मग पूर्व आफ्रिकेकडे गेला. गेल्या वर्षीच्या शेवटीशेवटी नवीन गट तयार झाले. हे गट केनिया, जिबूती आणि एरिट्रियापर्यंत पोहोचले. तिथून ते जगातल्या इतर भागात गेले.\n\nटोळधाडींपासून बचाव कसा करावा?\n\nहॉर्न ऑफ आफ्रिकेत या टोळांच्या आकारात मोठी वाढ झाल्याने काही देशांनी आता या संकटावर उपाय शोधायला सुरुवात केली आहे. योग्य प्रकारे नियंत्रण आणि मॉनिटरिंगच्या माध्यमातून टोळांची रोकथाम करता येते. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषी संघटनेतर्फे चालवल्या जाणाऱ्या डेजर्ट लोकस्ट इन्फॉर्मेशन सर्विस या टोळांचे अलर्ट, त्यांचं स्थान आणि प्रजनन अशी माहिती पुरवते. \n\nमात्र, टोळांची संख्या हाताबाहेर गेल्यानंतर मात्र मोठ्या प्रमाणावर उपाय योजना कराव्या लागतात. टोळांची संख्या कमी करणं आणि प्रजननाला आळा घालणं, यासारखे उपाय असतात. मात्र, टोळांचं नियंत्रण करताना..."} {"inputs":"... सांगतात, \"चित्रांवर बंधनं आहेत. माझ्या जे मनात आहे ते मी चितारू शकत नाही. मात्र सौदीतही अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलियातून आलेल्या मंडळींसाठी व्यासपीठ आहे. तिथं मुक्तपणे चित्र काढता येतात. अगदी वैयक्तिक पातळीवर मुक्तपणे चित्र रेखाटता येतं. मात्र जाहीरपणे असं चित्र काढता येत नाही आणि सादरही करता येत नाही.\" \n\nकलाकारांकडून विरोध\n\nसौदीत असलेल्या या अभिव्यक्तीविरोधात कलाकारांनी अनेकदा एल्गार पुकारला आहे. फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\nनिर्बंधांविरोधात सौदी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... सांगतात. \n\nपण, ही परंपरा हळू हळू थांबली आणि या मतदारसंघावरही राजकीय प्रभाव दिसू लागला, ही गोष्टही अशोक चौसाळकर यांनी अधोरेखित केली. राजकीय कारकीर्द घडवून आणण्यासाठी अशा मतदारसंघाचा वापर झाला ही सल त्यांना आहे. \n\nघटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनीही चौसाळकर यांच्यासारखंच मत व्यक्त केलं. \"घटनेच्या कलम 171 नुसार, विधान परिषदेची स्थापना करता येते. पण, विधान परिषद असावी की नसावी हा निर्णय राज्यातील विधान सभेनं घ्यायचा असतो. विधानसभेत लोकांनी निवडून दिलेले सदस्य येतात. तसं विधान परिषदेत समजातील विद्वान लोक... उर्वरित लेख लिहा:","targets":"करायची असेल तर या लिंकवर क्लिक करा. \n\nपण जर कमी लोक मतदान करत असतील, तर पदवीधर मतदार संघ निर्माण करण्याचं उद्दिष्ट सफल होतं का?\n\nकमी मतदानाबरोबरच राज्यशास्त्राचे अभ्यासक अॅडव्होकेट सौरभ गणपत्ये यांना काळजी वाटते ती बदललेल्या निवडणूक प्रक्रियेची. \"इतर निवडणुकांप्रमाणेच या निवडणुकीचाही बाजार झाला आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीला, मग तो नातेवाईक असो किंवा जवळचा कार्यकर्ता किंवा विधानसभेच्या निवडणुकीत नाराज असलेला नेता अशा लोकांचा पक्षाकडून पदवीधर मतदारसंघासाठी विचार होतो,\" गणपत्ये यांनी आपलं म्हणणं मांडलं.\n\nज्या पवित्र उद्देशाने पदवीधर मतदारसंघाची योजना झाली. त्या उद्दिष्टाला हरताळ फासला असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"... सांगितलं जातं. पण पंकज त्रिपाठीने साकारलेल्या गुरूजीचं पात्र वारंवार फक्त प्रवचन देतानाच दाखवण्यात आलंय. वारंवार एकसुरी डायलॉगमुळे दृश्यांमधला इंटरेस्ट निघून जातो. तो इतकं मोठं रॅकेट उभं करत असताना त्याचा आतापर्यंतचा प्रवास आणि त्याच्या पात्राबद्दल सविस्तरपणे माहिती मिळत नाही. \n\nगुरूजींच्या शिबिरात गायतोंडे, भोसले (गिरीश कुलकर्णी), त्रिवेदी हे अनेकवेळा एकत्र आलेले दाखवण्यात आलंय. परंतु, त्यांच्यात काहीच विशेष संवाद होताना दिसत नाही. रहस्यमयी असणाऱ्या त्रिवेदीच्या पात्राबाबत अधिक माहिती मिळत न... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण्याची पद्धत या बाबींवर प्रकाश टाकण्यात आलेला नसल्याने शाहीद खानचं पात्र थरार निर्माण करण्यात कमी पडतं. \n\nकथेत त्रुटी\n\nसेक्रेड गेम्सचा पहिला सीझन सगळ्याच बाबतीत एक फाईन प्रोडक्ट होता. अधूनमधून होणारी रहस्यमयी पात्रांची एंट्री, कथेला असलेले वेगवेगळे पदर यामुळे पहिल्या सीझनचा प्रत्येक एपिसोड उत्कंठा वाढवणारा होता. एपिसोड संपताना पुढच्या एपिसोडची उत्सुकता लागून राहायची. तसंच त्रिवेदी बचेगा म्हणत दुसऱ्या सीझनची वाट पाहायला लावण्याचीही तयारी करून झाली होती. त्यामुळे साहजिकच दुसऱ्या सीझनकडून प्रेक्षकांच्या खूप अपेक्षा होत्या. \n\nदुसऱ्या सीझनच्या कथा आणि डायलॉगवर लेखक वरूण ग्रोव्हरने मेहनत घेतली आहे. पण पहिल्या सीझनच्या तुलनेत ही तोकडी पडल्याचं नंतर जाणवू लागतं. शेवटचे दोन एपिसोड तर विनाकारण लांबवले आहेत असं वाटू लागतं. सॅक्रेड गेम्स ही 25 दिवसांची कहाणी आहे. पण अनेकवेळा कथा संपेल की पुन्हा शेवटच्या पाच दिवसांसाठी सीझन 3 पाहावं लागेल, असा विचार येऊ लागतो. \n\nअनेक चित्रपटांमध्ये शहरांचा वापर एखाद्या पात्राप्रमाणे करण्यात आल्याचं आपण पाहिलं आहे. चित्रपटातील दृश्यांना संबंधित शहराचा गंध असला तर प्रेक्षकांना ते कथानक अधिक जवळचं वाटतं. \n\nसेक्रेड गेम्स 2 मध्ये मुंबईचा उल्लेख वारंवार होतो. पहिल्या सीझनमध्ये पाहायला मिळालेली मुंबई या सीझनमध्ये पाहायला मिळत नाही. अणुहल्ला होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईत माजलेला गोंधळ पाहणं रंजक ठरू शकलं असतं. पण दोन ते चार सीनमध्येच हा गदारोळ गुंडाळण्यात आलाय. बाँब ठेवलेली जागा शोधण्याचा तर्क तर बाळबोध वाटतो. कथेतील अनेक प्रसंगांसाठी तर फक्त अतार्किक हाच शब्द योग्य राहील.\n\nपटकथेत अनेक विषयात हात घालून केवळ वरवर स्पर्श करून उथळ माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे कथेत पुढे असलेले त्याचे रेफरन्स समजून येत नाहीत. 'त्रिवेदी बचेगा' या डायलॉगवर सगळा गुंता तयार करण्यात आलाय, मात्र या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमच्या वाट्याला निराशा येऊ शकते. सेक्रेड गेम्स-2 च्या कथेत ठराविक विचारधारेचं समर्थन करणारं कथानक लिहिण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हा प्रयत्न केवळ प्रयत्नच राहिल्यामुळे कथानकाकडे थोडंफार दुर्लक्ष झालंय. तात्पर्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात कथानक कमी पडतं. \n\nदेशातील सध्याच्या स्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न यातून केला आहे. पण दृश्य कथेचा भाग न वाटता मुद्दाम घुसडण्यात आली आहेत..."} {"inputs":"... सांगू शकत नाही.\"\n\nयाच गावात तिसऱ्या आरोपीचंही घर आहे. मात्र, आम्ही त्याच्या घरी पोचलो तेव्हा तिथे कुणीच नव्हतं.\n\n'घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती नाही'\n\nया गावापासून जवळच असलेल्या एका गावात चौथ्या आरोपीचं घर होतं. गावातील लोकांनी आम्हाला दूरूनच त्याचं घर दाखवलं. एका खोलीच्या या घराबाहेर आरोपीचे आई-वडील बसून होते. त्यांची प्रकृती ढासळली होती. अशक्तपणा त्यांच्या चेहऱ्यांवर स्पष्ट जाणवत होता. आमच्या मुलाने काय केलं, याबाबत काहीच माहिती नसल्याचं ते म्हणत होते.\n\nआरोपीच्या आईने सांगितलं, \"तो घरी खूप कमी... उर्वरित लेख लिहा:","targets":"न, खटला जलदगती न्यायालयाकडे वर्ग करावा आणि सर्व आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करावे, असे आदेश तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... साली चीनमध्ये 8,098 लोकांना सार्स विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यापैकी 774 लोकांचा मृत्यू झाला होता.\n\nकोरोना विषाणू आला कुठून?\n\nहा विषाणुचा नवीन प्रकार आहे. हे प्राण्यांच्या एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमित होतात आणि त्यानंतर मानवालाही संसर्ग होतो. या संक्रमणावस्थेच्या काळात त्याचा शोध लागत नाही.\n\nनॉटिंगम युनिवर्सिटीत वायरोलॉजीचे प्राध्यापक असलेले जोनाथ बॉल यांच्या मते, \"हा अगदी नवीन प्रकारचा कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण प्राण्यांमधूनच माणसाला झाली असावी, अशी दाट शक्यता आहे.\"\n\nसार... उर्वरित लेख लिहा:","targets":"णांवर उपचार करत आहेत.\n\nबचावासाठी काय खबरदारी घ्यावी?\n\nकोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अगदी साध्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ करणं, मास्क घालणे, आणि योग्य आहार या उपाययोजनांचा समावेश आहे.\n\nज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे.\n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस शिंक आली तर समोरच्या व्यक्तीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदा. नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल धरणं, निरोगी व्यक्तींपासून दूर राहणं, नियमित स्वच्छता अशा उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे.\n\nजवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला लागण झाली की दुसरी व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सुरुवात करतो. मात्र बाह्यजगाशी संपर्क आल्यावर किती प्रमाणात लागण होते याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... साली त्यांनी 3 वेगवेगळ्या धर्मांचा प्रभाव असणाऱ्या देशांमधील 1048 विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. इटली (कॅथलिक देश), अल्बानिया (मुस्लीम बहुसंख्य), युक्रेन (ऑर्थोडॉक्स लोकांचे अधिक प्रमाण) या तीन देशांचा त्यात समावेश होता.\n\nडॉ. जानिनी सांगतात, \"कोणत्याही धर्माने स्वतःला होमोफोबियाशी जोडून घेतलं नसल्याचं दिसून आलं, पण तिन्ही धर्मांतील कट्टर धार्मिक श्रद्धांमुळे होमोफोबियाच्या तीव्रतेवर परिणाम होतो.\"\n\nमध्यम तीव्रतेचे धार्मिक गट किंवा धर्म होमोफोबियाला मान्यता देत नाहीत असं सांगतील.\n\nआम्ही पापाचा तिरस... उर्वरित लेख लिहा:","targets":"े सांगतात.\n\nदक्षिण आणि मध्य अमेरिका, दक्षिण आशिया, पूर्व युरोप, भारत आणि चीन सर्व जगभरात एलजीबीटी समुदायाप्रती दृष्टीकोन बदलत आहे. पण शतकानुशतकं चालत आलेली शत्रूत्वाची भावना एका रात्रीत संपणार नाही, असं ते म्हणतात.\n\n\"परंतु चर्च हा लोकांच्या आयुष्यातील केवळ एक भाग झाला. लोक होमोफोबिया खेळ, राजकारण, समाजातून शिकत असतात.\"\n\nत्यामुळे रूढीवादी देश धर्मातील कठोर गोष्टींना अधिक बळ देतात असं ते म्हणाले.\n\nज्या देशांमध्ये जास्त होमोफोबिया आहे तिथं एलजीबीटी जास्तीत जास्त अदृश्य असल्याचं दिसून येतं. कारण तिथं भीती आणि अविश्वास तयार करणं सोपं असतं.\n\nहोमोफोबियामुळे काही देशांमध्ये समलैंगिक लोकांना 'अदृश्य' व्हावं लागतं.\n\nपॅट्रिक आर. ग्रझान्का हे टेनेसी विद्यापीठातील मानसशास्त्राचे सहायक प्राध्यापक आहेत. तसंच जर्नल कौन्सेलींग सायकॉलॉजीचे असोसिएट एडिटर आहेत.\n\nहोमोफोबिया हा रुढ धारणांशीही संबंधित असल्याचं दिसून येतं.\n\n2016 साली त्यांनी अमेरिकेतील 645 महाविद्यालयीन तरूणांचा अभ्यास करून त्यांच्यातील होमोफोबियाची तीव्रता तपासली.\n\nत्यानंतर त्यांनी चार धारणांवर आधारीत त्यांचे चार गट केले. 1) समान लैंगिक अल्पसंख्य गटातील लोक जन्माला येतानाच तसे आलेले असतात. 2) समलैंगिक गटातील सर्व लोक समान असतात. 3) एक व्यक्ती केवळ एकाच लैंगिक गटाचा असू शकतो. 4) एखाद्या गटातील एका व्यक्तीला तुम्ही भेटलात की तुम्हाला सगळ्या गटाची माहिती होते.\n\nयातल्या पहिल्या गटातील धारणा मान्य असणारे अमेरिकन विद्यार्थी भरपूर असल्याचं संशोधकांना दिसून आलं. \n\nलैंगिक अल्पसंख्याप्रती अत्यंत तीव्र नकारात्मक भाव असणाऱ्यांमध्ये इतर तीन भावना जास्त असल्याचं दिसून आलं.\n\nलोकांच्या मनात असलेले छुपे पूर्वग्रहच त्यांना काही पूर्वग्रह स्वीकारायला लावतात, असं डॉ. ग्रझांका म्हणतात.\n\nइतरांना पाहातो तसंच यांच्याकडेही पाहायला हवं असं सांगूनच होमोफोबिया कमी करता येइल, असं त्यांना वाटतं.\n\n\"होमोफोबियाविरोधी योजनांचा पुरस्कार तसंच लोकांचं शिक्षण आणि सर्वांना योग्य माहिती मिळेल, अशा मोहिमांमुळे होमोफोबिया कमी होईल\", असं ते सांगतात.\n\nएकेकाळी मानवी इतिहासात समलैंगिक वर्तन स्वीकारलं जात होतं आणि त्याला वैधता होती तसंच सन्मानही मिळत असे ते सांगतात.\n\nजरा दीर्घदृष्टी बाळगली तर लोकांचे पूर्वग्रह बदलतील आणि एलजीबीटी समुदायाच्या हक्कांसाठी उपयोग होईल.\n\n1999 साली दोन तृतियांश अमेरिकन लोकांनी..."} {"inputs":"... सासऱ्यांसोबत राहू लागलो.\n\nसासू-सासऱ्यांना मी हवी होते अशातला भाग नव्हता. पण तो परत येईल या आशेपोटी मी तिथं राहत होते.\n\nदरवाजावर पडलेल्या प्रत्येक थापेवर माझं लक्ष असे. आशा हीच होती की तो परत येईल. पण दरवाजावरची थाप कुरिअर घेवून येणाऱ्या मुलाची अथवा घरकाम करण्यासाठी आलेल्या बाईची असे. क्षणार्धात माझ्या आशेचं रुपांतर निराशेत होत असे.\n\nमाझं अवघं विश्व मी त्याच्याभोवती गुंफून ठेवलं होतं. माझं वय झालं होतं. नवीन सुरुवात करण्याची ही वेळ नव्हती. \n\nमला वाटलं आमचं नातं वाचवण्यासाठी मी लढायला हवं आणि मी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठेवलं. मला लेखनाचा छंद असल्यानं ब्लॉग लिहायला सुरुवात केली.\n\nमी हळूहळू बदलत होते. कात टाकत होते. नवऱ्यासाठी जेवण रांधणारी मी आता माझ्या मित्रांसाठी नवनवे पदार्थ बनवायला लागले. पार्टी करायला लागले, लहानलहान सहलींना जायला लागले आणि त्या फोटोंचा संग्रह करायला लागले. जुन्या अल्बमच्या आठवणी पुसून टाकण्यासाठी मला हाच नवा संग्रह कामी आला.\n\nत्याच्या अनुपस्थितीची पोकळी भरून काढण्यासाठी सोशल मीडियाच्या आभासी जगात नवीन नवीन मित्र बनवायला लागले. या दुनियेमुळे आणि त्यातल्या संवादामुळे मला माझ्या भोवताली मोठं जग असल्याचं लक्षात आलं.\n\nफेसुबकवरच्या माझ्या पोस्ट्सना मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा एकटेपणा दूर झाला. माझं कुटुंब म्हणजे माझं विश्व आहे, असं मला पूर्वी वाटायचं. पण मी आता माझं विश्व विस्तारलं होतं.\n\nजमेल तेव्हा मी वंचित मुलांसाठीच्या संस्थेत काम करू लागले. हीच बाब माझ्या सकारात्मक ताकदीचा मौल्यवान स्रोत बनली. \n\nएव्हाना मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात परतले होते. माझ्या ताकदीची मला जाणीव झाली होती. मी माझी डॉक्टरेट पूर्ण केली. आयुष्यानं माझ्यापासून हिरावून घेतलेल्या गोष्टी मी परत मिळवल्या होत्या. शरमेनं घरी बसण्यापेक्षा मी संमेलनं, सोहळे यात भाग घेऊ लागले. चांगल्या साड्या नेसायला लागले. आनंदी राहू लागले. 'सिंगल वुमन'नं तेही घटस्फोटितेनं नेहमी दु:खी असायलं हवं, असं ज्यांना वाटतं त्यांना माझं हे उत्तर होतं. \n\nयामुळे अनेकांच्या भुवया उंचावत होत्या आणि माझ्या डोळ्यांत मात्र प्रतिकाराचा तेजस्वीपणा येत होता. मी स्वत:चं घर घेतलं. कामानिमित्त परदेशात जायची संधीही मिळाली.\n\nचार वर्षांनंतर मला नवीन नोकरी मिळाली. तेव्हा मी माझं ओळखीचं शहर सोडून नवीन शहरात जाण्याचा निर्णय घेतला. एक स्वतंत्र स्त्री म्हणून माझा पुनर्जन्म झाला होता.\n\nमला आज कुणाच्याही खांद्याची गरज नाही. मी एकटी आयुष्याची अंधारी वाट चालू शकते याचा अगदी पूर्ण विश्वास आहे आता.\n\n(दक्षिण भारतातल्या एका स्त्रीची ही कहाणी. बीबीसी प्रतिनिधी पद्मा मीनाक्षी यांनी हे वृत्तांकन केलं आहे तर दिव्या आर्य यांची ही निर्मिती आहे. स्त्रीच्या विनंतीवरून तिचं नाव गोपनीय ठेवण्यात आलं आहे. )\n\nहे वाचलंत का?\n\nहे पाहिलं आहे का?\n\nपाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"... साहित्याची विशेष ओढ होती. \n\nकलकत्ता विद्यापीठातून पदवी घेतल्यानंतर 1923 मध्ये ते विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य बनले. पुढे लंडनला जाऊन ते बॅरिस्टर बनले. पुन्हा भारतात आले आणि अध्यापन करू लागले. वयाच्या अवघ्या 32व्या वर्षीच ते कलकत्ता विद्यापीठाचे कुलगुरू बनले होते.\n\nपुढे जनसंघाची स्थापना करणारे मुखर्जी हे आधी काँग्रेसचे सदस्य होते, असं सांगितलं तर कुणाला खरं वाटणार नाही.\n\nकलकत्ता विद्यापीठाचे प्रतिनिधी म्हणून काँग्रेसच्या उमेदवारीवर ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. पण थोड्याच दिवसांत काँग्रेसश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची स्थापना केली आणि ते जनसंघाचे पहिले अध्यक्ष बनले. 1952ला जनसंघाच्या तिकिटावरच त्यांनी निवडणूक लढवली आणि दक्षिण कलकत्ता या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून ते लोकसभेत गेले. \n\nभाजपचा पाया मुखर्जींनी रचला\n\nभारतीय जनता पक्षाचे नेते वारंवार ज्या गोष्टींची मागणी सातत्याने लावून धरताना दिसतात त्यांची सुरुवात ही श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यापासूनच झालेली दिसते. \n\nसमान नागरी कायदा, गोवंश हत्याबंदी कायदा, जम्मू काश्मीरला इतर राज्यांप्रमाणे समान दर्जा या मागण्या मुखर्जी यांच्या होत्या. सुरुवातीपासूनच मुखर्जी यांनी खुल्या अर्थव्यवस्थेचं समर्थन केल्याचं दिसतं. \n\nकाश्मीरचं आंदोलन हा मुखर्जी यांच्या आयुष्याचा सर्वांत महत्त्वाचा भाग म्हणता येईल. स्वातंत्र्यानंतर काश्मीरला विशेष दर्जा मिळाला होता आणि त्याचा मुखर्जींनी सुरुवातीपासूनच विरोध केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काश्मीरमध्ये 'जम्मू प्रजा परिषदे'ची स्थापना केली होती. या संघटनेचे संस्थापक होते बलराज मधोक. \n\nतत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांनी प्रजा परिषदेच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप बलराज मधोक यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या चरित्रात केला आहे. ज्या परिषदेला पाचशे लोकांचाही पाठिंबा नाही, त्या परिषदेच्या मागण्यांकडे काय लक्ष द्यायचे असे अब्दुल्ला म्हणत. \n\nमुखर्जी यांनी वेळोवेळी नेहरूंची भेट घेऊन हा मुद्दा मांडला. लोकसभेतही ते हा मुद्दा मांडत असत. एकदा मुखर्जी म्हणाले होते \"नेहरूंना वाटतं की या विषयावर त्यांच्यापेक्षा इतर कुणालाही जास्त कळत नाही. मी त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्ही हा काश्मीरचा स्वतंत्र दर्जा रद्द केला नाही, तर काश्मीरसाठी आणि एकूण भारताच्या एकतेसाठी हे योग्य राहणार नाही.\" \n\nपाकिस्तान आणि भारत या दोन्ही नव्या देशांनी काश्मीरवर दावा केला होता. दोन्ही देशांकडे काश्मीरच्या काही भागाचा ताबा होता. नेहरूंनी हा प्रश्न संयुक्त राष्ट्रांकडे नेला. शांततेच्या मार्गातून हा प्रश्न सुटू शकतो असा आशावाद पं. नेहरूंना होता. लॉर्ड माउंटबॅटन यांना लिहिलेल्या पत्रात नेहरूंनी म्हटलं होतं की \"सध्या जी आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे ती लवकरात लवकर नियंत्रणात आणण्यासाठी माझ्यासमोर संयुक्त राष्ट्राकडे जाण्यावाचून पर्याय नव्हता.\" \n\nजर काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करायचा असेल तर एक मोठं आंदोलन करण्याची तयारी मुखर्जी यांनी केली होती. त्यावेळी जर काश्मीरमध्ये..."} {"inputs":"... सिंगापूर, फिलिपाइन्स आणि कंबोडिया यासारख्या देशांसोबत संबंध दृढ करण्याच्या या धोरणाला चीनसोबत समतोल कायम ठेवण्याचं धोरण, या दृष्टिनेही बघता येईल. \n\nश्रीकांत कोंडापल्ली सांगतात की या धोरणात तीन महत्त्वाच्या बाबी आहेत - कॉमर्स, कनेक्टिव्हिटी आणि क्लचर. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी या तीन 'C'चा उल्लेख केला होता. भारताला या राष्ट्रांशी संबंध बळकट करून स्वतःची क्षमता वाढवावी लागेल. स्वतःची क्षमता वाढवल्याखेरजी चीनशी समतोल साधणं शक्य नाही. \n\nअॅक्ट ईस्ट धोरणात देशांतर्गत पायाभूत सुविधा वाढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सर्व परिस्थितींचा भारताला कितपत फायदा होईल? यावर सिटी युनिव्हर्सिटी ऑफ लंडनमध्ये रिसर्च फेलो आणि चीनविषयक घडामोडींचे जाणकार अतुल भारद्वाज सांगतात की भारत एकट्याने चीनसोबत समतोल राखू शकत नाही. \n\nइतर राष्ट्र सोबत असल्यास मदत होऊ शकते. यादिशेने भारताने प्रयत्न वाढवायला हवे. \n\nतर श्रीकांत कोंडापल्ली यांचं म्हणणं आहे की या देशांसोबत मिळून भारत चीनची चिंता तर वाढवू शकतोच. शिवाय स्वतःला अधिक बळकटही करू शकतो. \n\nउदाहरणार्थ भारत आणि जपान यांच्यात तीन-चार क्षेत्रांमध्ये टू-प्लस-टू चर्चा वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जपान भारताला अर्थव्यवस्था आणि तंत्रज्ञान याबाबतीत मदत करतोय. बुलेट ट्रेन आणि दिल्ली-मुंबई इन्वेस्टमेंट कॉरिडोर ही त्याची उदाहरणं आहेत. या दोन मोठ्या योजनांसाठी जपानने भारताला कर्ज दिलंय. \n\nते पुढे सांगतात, \"दुसरं म्हणजे जपान एक सागरी शक्तीही आहे. त्यांच्या मदतीने भारत स्वतःचीही सागरी क्षमता वाढवू शकतो. तिसरं म्हणजे अंतराळात तर चौथं बॅलेस्टिक मिसाईल डिफेंस क्षेत्रात भारत आणि जपान एकत्र आहेत. या देशांसोबत कनेक्टिव्हिटी वाढवल्यास यातून मार्केट आणि अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल. यातून लोकांचा संपर्क आणि वाहतूक वाढते.\"\n\nपाश्चिमात्य राष्ट्रं आणि चीन\n\nनुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची व्हर्च्युअल शिखर परिषद बरीच गाजली. यात दोन्ही देशांमध्ये 7 करारही झाले. \n\nयात सामरिक आघाडीच्या पातळीवर लॉजिस्टिक क्षेत्रात सहकार्याच्या उद्देशाने एकमेकांचे सैन्य तळ वापरण्याच्या कराराचाही समावेश आहे. \n\nइंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्यासंबंधी संयुक्त निवेदनही सादर करण्यात आलं. खणिकर्म, महत्त्वाच्या खनिजांवर प्रक्रिया या क्षेत्रातही सहकार्य करार करण्यात आला. \n\nआणि हे सर्व अशावेळी झालं ज्यावेळी अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अनेक युरोपीय राष्ट्रं चीनला कोरोना विषाणूचा प्रसार आणि चुकीची माहिती देण्यासाठी जबाबदार धरत आहेत. चीनवर माहिती दडवणे ते जैविक शस्त्रास्त्र निर्मितीपर्यंतचे आरोप करत चीनला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. \n\nआता प्रश्न असा आहे की भारतही या आघाडीचा भाग बनून चीनवर दबाव टाकू शकतो का? यावर अतुल भारद्वाज म्हणतात, \"स्ट्रॅटिजिकली बघता भारत आधीपासूनच या आघाडीचा भाग आहे. ही आघाडी अधिकृत नाही, एवढंच. चीनला नियंत्रणात ठेवण्यासाठी अमेरिकेलाही भारताची साथ हवी.\"\n\nअतुल भारद्वाज पुढे म्हणतात, \"खरंतर..."} {"inputs":"... सिंह हे काँग्रेसचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी नर्मदा परिक्रमा केली होती. त्यांच्या परिक्रमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ते देखील प्रचाराच्या रिंगणात उतरतील याचा फायदा काँग्रेसला होईल.\" \n\n\"आंदोलनाला हिंसक वळण लागणं हे मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीसाठी अपायकारक ठरू शकतं. राज्यात शेतकरी आंदोलनावेळी गोळीबार झाला. त्यात 5 जण ठार झाले होते. तसेच व्यापम घोटाळ्याचा फटका देखील त्यांना बसू शकतो. त्यांच्यात आत्मविश्वास दिसत नाही,\" असं निरिक्षण केसरी यांनी नोंदवलं.\n\nतेलंगणा \n\nतेलंगणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"40 जागा आहेत. काँग्रेसकडे 34 तर मिझो नॅशनल फ्रंटकडे 5 जागा आहेत. इतर पक्षाकडे 1 जागा आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मिझोरममध्ये 7.68 लाख मतदार आहेत. \n\nमिझोरमचे मुख्यमंत्री लाल थानहावला\n\n\"मिझोरममध्ये मुख्य लढत ही काँग्रेस आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यामध्येच होईल. भारतीय जनता पक्ष देखील निवडणुकीत सहभागी होणार आहे. भाजप मिझोरममध्ये स्वबळावर लढणार अशी घोषणा भाजप नेते राम माधव यांनी आधीच केली आहे,\" असं ऐजवाल येथून प्रकाशित होणाऱ्या द फ्रंटियर डिस्पॅच या साप्ताहिकाचे संपादक अॅडम हल्लिदे सांगतात. \n\n\"मिझोरमचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की दहा वर्षांनंतर सरकार बदलतं. आताच्या काँग्रेस सरकारला दहा वर्षं पूर्ण झाली आहेत आणि त्याआधी दहा वर्षांसाठी मिझो नॅशनल फ्रंटची सत्ता होती,\" असं अॅडम सांगतात. सध्या मिझोरमचे मुख्यमंत्री लाल थानहावला हे आहेत. \n\nया पाच राज्यांच्या निवडणुकांकडे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात आहे. त्यामुळे येथे लागणाऱ्या निकालांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. लोकसभेच्या मुदतीचा विचार केला तर 11 डिसेंबर रोजी या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर तीन ते चार महिन्यांतच लोकसभेची निवडणूक होणार आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... सिद्ध झालं. \n\n2019 हंगामासाठी दिल्लीला शिखर धवन आणि इशांत शर्मा हे अनुभवी खेळाडू मिळाले. धवनकडे नेतृत्वाचा अनुभव होता. इशांतने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये दिल्लीचं नेतृत्व केलं आहे. तरीही दिल्लीने श्रेयसच्या नेतृत्वक्षमतेवर विश्वास ठेवला. संपूर्ण हंगामासाठी कर्णधारपद मिळालेल्या श्रेयसने दिल्लीचं नशीब पालटवलं. \n\nलीग स्टेजमध्ये दिल्लीने 14 पैकी 9 मॅच जिंकत 18 गुण मिळवले आणि तिसरं स्थान पटकावलं. दिल्लीने एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबादला नमवलं परंतु क्वालिफायर2 मॅचमध्ये अनुभवी चेन्नईने त्यांची वाट रोखली. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दा तर श्रेयसच्या संघात धवन, अजिंक्य रहाणे, रवीचंद्रन अश्विन अशा माजी आयपीएल कर्णधारांचं त्रिकुट आहे. त्याच्याकडे कागिसो रबाडा, मार्कस स्टॉइनस असे अनुभवी खेळाडू आहेत. तरीही दिल्लीने श्रेयसकडेच नेतृत्व कायम राखलं. त्याचा स्पष्ट परिणाम दिल्लीच्या कामगिरीत दिसून आला. श्रेयसच्या नेतृत्वाखालील दिल्लीने आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये धडक मारली. \n\nयंदाच्या हंगामादरम्यान श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर नसली तरी थ्रो करताना त्याला त्रास जाणवतो. मात्र तरीही तो खेळत राहिला. हैदराबादविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याच्या खांद्यात त्रास जाणवू लागला. पण आपण उपचारांसाठी मैदानाबाहेर गेलो तर संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल हे ओळखून श्रेयस मैदानावरच थांबला. 30 यार्ड वर्तुळात फिल्डिंगला उभा राहिला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो पॅव्हिलियनमध्ये परतला. \n\nविशेष म्हणजे श्रेयस मुंबईतल्या मैदानांवर कर्तृत्व गाजवून मोठा झालेला खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत असलेल्या श्रेयसने डोमेस्टिक क्रिकेटमधली दादा टीम असलेल्या मुंबईचं नेतृत्व केलेलं नाही. \n\nनकला, नृत्य, व्यायाम आणि जादू\n\nकर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असला तरी श्रेयसने त्याच्या वैयक्तिक स्वभावाला मुरड घातलेली नाही. कोरोना काळात, घरी बहिणीबरोबर त्याने केलेला डान्स व्हायरल झाला होता. युएईत टीम हॉटेलमध्ये पृथ्वी शॉबरोबर तो नाचताना दिसतो. प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण मॅचआधी काही तास श्रेयसचा सहकारी स्टॉइनसची हुबेहूब नक्कल करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. \n\nत्याआधी काही दिवस सहकारी शिमोरन हेटमायर मुलाखतकाराशी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहून त्याची नक्कल करताना दिसला होता. \n\nकोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्येही स्वत:ला फिट ठेवलेल्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयसचा समावेश होतो. जिममधले त्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर दिसतात. फोटोंप्रमाणे मैदानावरही त्याचा फिटनेस दिसतो हे त्याहून महत्त्वाचं आहे. \n\nजिममध्ये श्रेयस शिखर धवनसह\n\nश्रेयसच्या घरी त्याचा लाडका कुत्रा आहे. त्याच्यासोबत खेळतानाचे अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर वारंवार दिसतात. असंख्य प्रकारच्या शूजचं कलेक्शन त्याच्या घरी दिसतं. \n\nजादूचे प्रयोगही करू शकणारा श्रेयस इतकी वर्ष ढेपाळणाऱ्या दिल्लीसाठी जादुई ठरला आहे. \n\nअशी झाली होती दिल्ली संघात एंट्री\n\n2015 मध्ये आयपीएल..."} {"inputs":"... सुप्रीम कोर्टानं कुठलीच स्थगिती दिली नाहीय.\"\n\nसरकारने 4 मे 2020 रोजी शासकीय आदेश (GR) काढला आहे. या जीआरनुसार, \"कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही प्रकारची भरती तूर्त करायची नाही. त्यामुळे आज (27 जुलै) सुप्रीम कोर्टाने नोकरभरतीसंदर्भात कुठलीच स्थगिती दिली नाही. सरकारचा 4 मे रोजीचा आदेश स्पष्ट आहे. त्यामुळे नवीन कुठलीच स्थगिती सुप्रीम कोर्टानं दिली नाही.\"\n\nमराठा आरक्षणाची पुढील सुनावणी 25 ऑगस्टला होणार आहे. याच सुनावणीत राज्य सरकारने केलेल्या घटनात्मक खंडपीठाकडे मराठा आरक्षणाचं प्रकरण वर्ग करण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे कोर्टात असताना, विनायक मेटेंनी हे काढण्याची खरंतर गरज नव्हती. राज्य सरकारनं मुंबई हायकोर्टात मराठा आरक्षणाचा खटला जिंकलेली वकिलांची टीमच सुप्रीम कोर्टात दिलीय. मग आता हे प्रकरण वाढवण्यात विनायक मेटेंची राजकीय रणनिती दिसून येते.\"\n\n\"अशोक चव्हाण आहे की एकनाथ शिंदे असो, मुद्दा तो नाहीच. कोर्टात बाजू वकील मांडणार आहेत. त्यामुळे अशोक चव्हाणांना बदलण्याच्या मागणीला अर्थ दिसून येत नाही,\" असं विजय चोरमारे म्हणतात.\n\nविनायक मेटे यांच्या आरोपांमागे दोन उद्देश असल्याचे विजय चोरमारे सांगतात.\n\n\"अशोक चव्हाण हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलून विनायक मेटेंचा चर्चेत राहण्याचा एक उद्देश दिसून येतो. दुसरं म्हणजे, काँग्रेस आणि एकूणच महाविकास आघाडी सरकारबाबत मराठा समाजात संशय निर्माण करण्याच्या प्रयत्नाचा हा एक भाग आहे,\" असं विजय चोरमारे यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... सुरक्षित आहे का?\n\nकोरोनाविरोधी लशीचं संशोधन आणि चाचणीचा कालावधी 9-10 महिन्यांचा आहे. त्यामुळे याच्या सुरक्षिततेवर कोणतचं प्रश्नचिन्ह नाही. इतर लशींप्रमाणेच याची चाचणी करण्यात आली आहे. \n\nपण, डॉ. प्रीती कुमार सांगतात, 'या लशीचा बराच कालावधी उलटून गेल्यानंतर काय परिणाम होतो. हे तपासणं अजूनही बाकी आहे. लशीचा परिणाम काही वर्षांनंतर कळू लागतो. जगभरात आत्तापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात चाचणी करण्यात आलेल्या लशीचा परत घ्यावं लागलेलं नाही.'\n\nकोरोना लस सुरक्षित आहे का?\n\nडॉ. बुद्धीराजा सांगतात, 'सर्व लशीं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहिती नाही. काही लोकांना दुसऱ्यांदा संसर्ग झाला आहे. यामुळे कोरोनातून मुक्त झालेल्यांनाही लस घेण्याची सूचना करण्यात येत आहे.'\n\nते पुढे सांगतात, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारशक्ती तीन ते सहा आठवडे असते. त्यामुळे अशा व्यक्तींना लस घेण्याची घाई नाही.\n\nदुसरा डोस घेतला नाही तर?\n\nभारतात अजूनही दुसऱ्या डोसबद्दल प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला नाही. पण, हा डोस जितक्या लवकर घेतला जाईल तेवढा निश्चित चांगला.\n\nदोन डोस एकसारखेच असले पाहिजेत?\n\nएकाच लशीचे दोन डोस देण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही डोस एकाच लशीचे असले पाहिजेत. पहिला डोस कोव्हॅक्सीनचा असेल तर दुसरा डोस हा कोव्हॅक्सीनचाच घेतला पाहिजे.\n\nप्लाझ्मा थेरपी घेतलेल्यांना लस घ्यावी लागेल?\n\nया रुग्णांना इतर कोरोनामुक्त रुग्णांसारखचं मानलं जाईल.\n\nगर्भवती महिलांना लस दिली जाईल?\n\n'भारतात लशीची चाचणी 18 वर्षावरील व्यक्ती आणि गर्भवती नसलेल्या महिलांवर करण्यात आली. आपात्कालीन वापराची परवानगी 18 वर्षावरील व्यक्ती आणि गर्भवती नसलेल्या महिलांसाठी मिळाली आहे. येणाऱ्या काळातील चाचणीत यावर लक्ष दिलं जाईल,' असं डॉ. बुद्धीराजा सांगतात.\n\nमधुमेह असलेल्यांना लस देण्यात येणार?\n\nमधुमेहाने ग्रस्त रुग्ण हायरिस्क रुग्णांमध्ये मोडतात. त्यामुळे या रुग्णांना लस देण्यात येईल.\n\nकोणत्या वयोगटातील मुलांना लस दिली जाऊ शकते?\n\nही लस 12 वर्षाखालील मुलांसाठी नाही. प्रौढ व्यक्तींनाच ही लस देण्यात येणार आहे.\n\nसाईडइफेक्ट काय आहेत?\n\nलस घेतल्यानंतर डोकेदुखी, थोडा ताप येण्याची लक्षणं दिसून येतात. पण, डॉक्टरांच्या माहितीप्रमाणे, ही लक्षणं फार गंभीर नाहीत. \n\nडॉ. बुद्धीराजा सांगतात, 'गंभीर साईडइफेक्ट फार दुर्मिळ आहेत. अशा प्रकारचे साईडइफेक्ट दुसऱ्या लशीबाबतही पाहण्यात आले आहेत. फायझरच्या लशीमुळे अॅलर्जी झाल्याचं दिसून आलंय. पण, भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीनमध्ये असं होणार नाही अशी चर्चा सुरू आहे.'\n\nलस घ्यायची नसेल तर मग काय?\n\nडॉ. प्रीती कुमार म्हणतात, 'लसीकरणाबाबत लोकांमध्ये जनजागृती महत्त्वाची आहे. सरकार लोकांपर्यंत पोहोचून त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांमध्ये जनजागृती झाली तर लोक पुढे येऊन लस घेतील.'\n\nभारतात किती प्रकारच्या लशी उपलब्ध होण्याची शक्यता आहे?\n\nफायझर आणि बायोकेटची लस 'एमआरएनए' वर आधारीत लस आहे. त्या साठवण्यासाठी थंड तापमानाची गरज आहे. भारतात लस साठवण्यामध्ये खूप अडचणी..."} {"inputs":"... सुरुवात केली. 2013 सालच्या मे महिन्यात बोवेनपल्ली पोलिसांनी रामुलुला पकडलं. यावेळी त्याला पाच वर्षे तुरुंगात पाठवण्यात आलं.\n\nआम्हाला माहित नाहीय की, रामुलुची कायद्यावर चांगली पकड आहे की, त्याचा चांगला वकील आहे, मात्र त्याने 2018 साली हायकोर्टात अपील केलं आणि आपली शिक्षा कमी करून घेण्यात यश मिळवलं. 2018 च्या ऑक्टोबर महिन्यात रामुलुबाबतचा निर्णय आला आणि त्याची सुटका झाली.\n\nबाहेर येऊन त्याने पुन्हा हत्या करण्यास सुरुवात केली. 2019 साली त्याने शमीरपेटमध्ये एक आणि पट्टन चेरुवुमध्ये एक हत्या केली. म्... उर्वरित लेख लिहा:","targets":"दागिने तो चोरत असे.\n\nगरीब आणि निम्न मध्यमवर्गीय महिला रामुलुच्या जाळ्यात अडकायच्या.\n\nरामुलु संगारेड्डी जिल्ह्यातील कांडी मंडल गावातील आहे. 21 व्या वर्षी त्याचं लग्न झालं होतं. काही दिवसांतच त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. लोक सांगतात की, त्यानंतर त्याने दुसऱ्या महिलेशी लग्न केलं होतं. मात्र, आता ती महिलाही त्याच्यासोबत राहत नाही.\n\n18 महिलांच्या हत्येसोबतच इतर 4 चोरीच्या प्रकरणातही रामुलु आरोपी आहे. तसंच, पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गुन्हाही त्याच्यावर आहे. \n\nआतापर्यंत एकूण 18 महिलांची रामुलुने हत्या केलीय. आता घाटकेश्वर पोलीस रामुलुची चौकशी करत आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... सेटच्या आधारे जंगलात बांधलेल्या चार मचाणांवरून दिवसरात्र नजर ठेवून आहेत. शिवाय \"व्याघ्र रक्षा दला\"चे ५० कमांडो आणि AK47 बंदुका घेतलेले सशस्त्र पोलीस जंगलात गस्त घालत आहेत.\n\nहे सर्वजण वाघाच्या ताज्या पाऊलखुणांचा शोध घेतात, वाघिणीचा मूत्र विसर्जनाच्या वासावरून तिचा माग काढतात, झाडांच्या खोडांवर वाघाने घासलेल्या नखांचे ठसे तपासतात. खास तैनात केलेले शार्प शूटरसुद्धा नऊ जणांच्या चमूसह पहारा देत असतात.\n\nइतकेच नव्हे तर आकाशातून निरीक्षणासाठी एक ड्रोन आणि पॉवर ग्लाइडरचीही सोय करण्यात आली आहे. \n\nया व्यत... उर्वरित लेख लिहा:","targets":"संदर्भात काही प्रश्न मात्र अनुत्तरितच राहिले आहेत.\n\nही वाघीण आली कुठून, हे अद्याप कुणालाही माहीत नाही. एक गोष्ट नक्की की तिचा जन्म कुठल्याही व्याघ्र सुरक्षित परिसरात झाला नाही. तिची आई एका विजेच्या कुंपणाचा धक्का लागून मरण पावली होती, हे ही माहित आहे. अशा धोकादायक जनावरांपासून बचावासाठी शेतकरी अनेकदा आपल्या शेतांभोवती विजेच्या तारेचं कुंपण लावतात. \n\nभारतात साधारण 2,200 वाघ राहतात, म्हणजे जगातील 60 टक्के. त्यापैकी 200 हून अधिक वाघ महाराष्ट्रात आहेत, पण यातील अवघे एक तृतीयांश वाघच राज्यातील 60 व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांमध्ये आढळतात.\n\nपण या T-1 वाघिणीला नरभक्षक म्हणायचं की नाही, याबद्दल अजूनही संभ्रम आहे.\n\n2016 पासून या वाघिणीने 20 महिन्यात 10 लोकांना ठार केल्याचं मानलं जातं. ऑगस्ट महिन्यात जेव्हा तीन माणसं वाघाच्या हल्ल्यात ठार झाली, तेव्हा परिसरात घबराट पसरून हा मुद्दा ऐरणीवर आला.\n\nबळी गेलेल्यांपैकी 13 व्यक्तींच्या जखमांतून सापडलेल्या वाघाच्या लाळेच्या जनुकीय तपासणी करण्यात आली. तेव्हा 13 पैकी 7 नमुने मादी वाघाचे असल्याचं निष्पन्न झालं. अन्य दोनमधून काहीच निष्कर्ष निघाला नाही.\n\nवाघिणीने आपलं भक्ष्य दूरवर फरफटत नेल्याने बहुतांश बळींची शरीरं छिन्नविछिन्न अवस्थेत आढळली. तिने मानवी मांस नक्कीच चाखलं असावं, कारण एका बळीचा पाय तुटलेला होता.\n\nशिवाय, T-1 वाघिणीने माणसांवर का हल्ले केले होते, हेही समजत नाही. \n\nएक म्हणजे वेगाने होणाऱ्या जंगलतोडीमुळे हे वाघ संरक्षित क्षेत्राभोवताली वसलेल्या मानवी वस्त्यांमधून शिरताना आढळतात. त्यातून मानव आणि वाघांमध्ये संघर्षाची परिस्थिती उद्भवते. \n\nतसंच खूप जास्त संख्येने गुरं-ढोरं जंगलात चरायला नेणं, हेही T-1 वाघिणीच्या माणसांवरच्या हल्ल्यांचं आणखी एक कारण सांगितलं जात आहे. \n\nपरिसरातील खेड्यांमध्ये अंदाजे 30,000 गुरंढोरं आहेत. त्यापैकी बहुतांश वयस्क आणि अनुत्पादक स्वरूपाची आहेत. आता सरकारने गोहत्येवर कायद्याने निर्बंध घातल्याने त्यांचे मालक या गुरांना मारू शकत नाहीत. आणि घरात पुरेसा चारा नसल्याने नाईलाजाने गावकऱ्यांना या गुरांना चरण्यासाठी जंगलात घेऊन जावं लागतं. तिथेच अनेकदा वाघ मानवी हल्ले करतात, कारण हा मानव त्या वाघांच्या भक्ष्याच्या, म्हणजेच गुरांच्या आड येतो. \n\n'रक्त पिपासू वाघ'\n\nजानेवारी महिन्यात 70 वर्षांचे रामजी शेंद्रे आणि त्यांची पत्नी त्यांच्या दोन गुरांना घेऊन..."} {"inputs":"... सेवा सुश्रुषा करण्यासाठी अविरत मेहनत घेत आहे. \n\nआमच्या प्रयत्नांमुळे लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण कमी झालं आहे. मोफत निदान आणि औषधं यामुळे हॉस्पिटलवरचं दडपण वाढलं आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारांचा खर्च खूप आहे असं बैरवा यांनी सांगितलं. \n\nत्यांनी आकडेवारी कथन केली. 2014 मध्ये 15 हजार 719 रुग्ण भरती झाले. त्यापैकी 1198 जणांचा मृत्यू झाला. 2015 मध्ये 1759 जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि यापैकी 1193 जणांचा मृत्यू झाला. 2017मध्ये रुग्णांची संख्या 17216 एवढी होती. त्यापैकी 1027 जणांचा मृ... उर्वरित लेख लिहा:","targets":"7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... सैन्य LAC च्या प्रदेशात आल्यामुळे भारतीय लष्करानंही त्यांना तसाच प्रतिसाद दिला.\"\n\nया स्पष्टीकरणामध्ये पुढे म्हटलं आहे, \"हे LAC चं उल्लंघन मानलं गेलं. चीनकडून इथं बांधकाम करण्याचे प्रयत्न झाले आणि हटण्यास नकार दिला गेल्यामुळे 15 जूनला गलवान खोऱ्यातला हिंसाचार झाला.\"\n\nइथल्या स्थानिकांच्या मनात रोजगाराची आणि दळणवणाची साधनं ठप्प होण्याची भीती आहे.\n\nLAC च्या आसपास राहणाऱ्या लोकांची उपजीविका ही पशुपालनावर अवलंबून आहे आणि चीनच्या घुसखोरीमुळे त्यांना त्यांच्या कुरण जमिनी गमावण्याची भीती वाटत आहे. \n\nनाम... उर्वरित लेख लिहा:","targets":"येत नाही, पण मी त्यासंबंधी लष्करासोबत चर्चा करत आहे.\" \n\nएलिहुद जॉर्ज हे 1962 च्या भारत-चीन युद्धादरम्यान भारताकडून लढले होते. ते मूळचे लडाखचे होते. \n\nजॉर्ज यांचा धाकटा मुलगाही सध्या भारतीय लष्करात आहे. सध्या त्यांची पोस्टिंग पँन्गॉग भागात आहे. हा भागही भारत-चीनदरम्यानच्या मतभेदाचा एक मुद्दा आहे. \n\nजॉर्ज सांगतात, \"भारत-चीन या भागात एकमेकांसमोर उभे ठाकण्याची चिन्हं निर्माण झाल्यानंतर माझ्या मुलाची नेमणूक इथं करण्यात आली. तेव्हापासून मला त्याच्याशी बोलता आलं नाहीये, कारण इथं संपर्काची साधनंच नाहीयेत.\"\n\nस्थानिक व्यावसायिक त्सेरिंग नामग्याल यांनी म्हटलं, की त्यांना गलवान खोरं आणि पँन्गॉग लेक भागातील काही गावकऱ्यांना भेटता आलं. हे लोक त्यांच्या गावातून रेशन, काही वस्तू खरेदी करण्यासाठी लेहला आले होते. श्योकपासून डरबोकपर्यंत मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आल्याचं त्यांनी मला सांगितलं. शस्त्रास्त्रंसुद्धा होती. \n\nउंचावरचं युद्ध \n\nभारतीय युद्ध विमानं ही गेल्या काही दिवसांपासून लेहवरून घिरट्या घालताना दिसत आहेत आणि 20 सैनिकांचा मृत्यू झाल्यापासून या भागातील लष्कराचं दळणवळणही वाढलं आहे. \n\nया भागातील स्थानिक हे कोणत्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी तयार आहेत आणि आपण लष्करासोबत आहोत, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\n\"आम्ही लडाखमध्ये अनेकवेळा युद्धजन्य परिस्थितीचा अनुभव घेतला आहे आणि आपल्या लष्कराच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत. तुम्ही जर गलवान खोऱ्यामध्ये पाहिलं तर माझ्या भागातील 400 ते 500 हमाल आणि मजूर सध्या भारतीय लष्करात कार्यरत आहेत,\" असं नामग्याल डरबोक यांनी सांगितलं.\n\n1999 साली कारगिल युद्धाच्यावेळेस लडाखमधील नागरिकांनी लष्कराला आवश्यक गोष्टींचा पुरवठा करण्यासाठी स्वतःहून मदत केली होती. कारण अनेक लष्करी ठाणी ही पर्वतरांगांमध्ये वसली होती आणि तिथपर्यंत रस्ते पोहोचलेले नाहीत. \n\nलेहमधील स्थानिक पत्रकार निसार अहमद हे या स्वयंसेवकांच्या गटामध्ये होते. \n\nत्यांनी सांगितलं, \"आमचा 25 जणांचा गट होता. आम्ही स्वयंसेवक म्हणून लष्कराला मदत करण्यासाठी गेलो होतो. आम्ही रेशन आणि दारुगोळा घेऊन कारगिल इथल्या उंचावर असलेल्या पोस्टवर जायचो.\"\n\n\"प्रत्येक गावामधून लष्कराला मदत करण्यासाठी लोक गेले होते,\" असं त्यांनी पुढे सांगितलं.\n\nभारत आणि चीनदरम्यानची LAC नद्या, पर्वतरांगा, स्नोकॅप्समधून जाते. समुद्रसपाटीपासून 14 हजार फूट उंचीवरचा हा..."} {"inputs":"... सैन्य अधिकाऱ्यांच्या मदतीने राज्यकारभार पाहायला सुरुवात केली. \n\nग्वाल्हेरचा किल्ला\n\nबायजाबाई यांच्या राज्यकारभाराचं कौतुक अनेक ठिकाणी प्रसिद्ध झालं आहे. 1 जुलै 1832 साली इंडिया गॅझेटमध्ये त्यांच्या वर्णनाबद्दल म्हटलं आहे, \"The Regent Baee conducts the affairs of this state with great regularity, much better, I understand, than what was done in the time of late Maharaja\" रिजंटबाई म्हणजेच बायजाबाई अत्यंत नियमितपणे कारभार चालवत असून दिवंगत राजे दौलतरावांपेक्षाही तो चांगला आहे, असं त्यात छापण्यात आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वाल्हेरला आल्या.\n\n1857 चे बंड\n\n1857 साली उत्तर हिंदुस्तानात बंडाचं वारं आल्यानंतर बंडवाल्या सैनिकांनी बायजाबाईंना ग्वाल्हेरचं संपूर्ण संस्थान देऊन आपल्या बाजूने येण्याची विनंती केल्याचं सांगण्यात येतं. मात्र बायजाबाईंनी बंडवाल्या सैनिकांबरोबर जाणं टाळलं. \n\n1858च्या मे महिन्यात झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, रावसाहेब पेशवे, बांद्याच्या नवाबांनी ग्वाल्हेरवर हल्ला करून ग्वाल्हेर ताब्यात घेतलं. त्यामुळे सर्व राजस्त्रियांना बाहेर पडावं लागलं. साक्षात जयाजीराव शिंदे आणि त्यांचे दिवाण दिनकरराव राजवाडे यांना आग्र्याला पळून जावं लागलं होतं. \n\nब्रिटिश सैनिकांच्या गराड्यात झाशीच्या राणीचे सैनिक\n\nया वेळेस सर्व खजिना पेशव्यांनी आपल्या ताब्यात घेतला हे सर्व वर्णन विष्णूभट गोडसे यांनी माझा प्रवास या पुस्तकात केलं आहे. बायजाबाई शिंदे सर्वतोमुख यज्ञ करणार आहेत असं पत्र मिळाल्यामुळेच त्यांनी कोकणातील वरसई गावातून उत्तर भारतात भ्रमण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या पुस्तकात बायजाबाई शिंदे यांचा उल्लेख अनेकदा आढळतो.\n\nपेशव्यांनी आणि बंड करणाऱ्या फौजेने ग्वाल्हेर ताब्यात घेतल्याचं समजताच ब्रिटिश सैन्याधिकारी ह्यू रोजने ग्वाल्हेरवर स्वारी केली. या युद्धात झाशीच्या राणीचा मृत्यू झाला आणि पेशवे, तात्या टोपे, बांद्याचे नवाब यांना ग्वाल्हेर सोडून निघून जावं लागलं. अखेर ग्वाल्हेरमध्ये इंग्रजांच्या मदतीने पुन्हा एकदा शिंदे यांचं सरकार स्थापन झालं.\n\nबंड शमल्यानंतर बायजाबाई ग्वाल्हेरला जयाजीराव शिंदे यांच्याबरोबरच राहू लागल्या. अखेर वृद्धापकाळातील आजारांमुळे त्याचं 27 जून 1863 साली निधन झालं. ग्वाल्हेर संस्थानाच्या कारभाराच्या, वाटचालीच्या त्या सहा दशकांहून अधिक काळ साक्षीदार होत्या.\n\nबायजाबाई शिंदे यांच्या समाधीच्या दुरवस्थेचे इतिहासअभ्यासक उदय कुलकर्णी यांनी काढलेले छायाचित्र\n\nकागलच्या राजाचा दिल्लीत राजवाडा\n\nबायजाबाई शिंदे यांचे भाऊ हिंदुराव घाटगे यांचे ग्वाल्हेर दरबारात विशेष वजन होतं. मात्र जनकोजी शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे त्यांनाही ग्वाल्हेर सोडावं लागलं आणि 1835 साली ते दिल्लीला इंग्रजांचं पेन्शन घेऊन राहू लागले.\n\nहिंदुराव यांचा दिल्लीतला वाडा. या वाड्याचं 1857 च्या बंडाच्या काळात मोठं नुकसान झालं होतं. आता तिथं हिंदुराव हॉस्पिटल आहे.\n\nदिल्लीला त्यांचा स्वतःचा वाडा होता. इंग्रजांशी मिळून मिसळून राहाण्याचं धोरण..."} {"inputs":"... सोपं होतं. माझे पैसेही वाचले आणि पर्यायवरणाच्या बचावामध्ये माझा लहानसा हातभारही लागला.\"\n\nपेटिट-व्हॅन\n\nत्या पुढे सांगतात, \"20 वर्षांपेक्षा जास्त काळ मी पाळीदरम्यान तो एकच मेन्स्ट्रुअल कप वापरला. मी तो मी साबणाने तो व्यवस्थित धूत असे, पण तो कधी स्टरलाईज (निर्जंतुकीकरण) केला नाही, कदाचित हे अयोग्य असू शकतं.\"\n\nसार्वजनिक शौचालयांमध्ये मेन्स्ट्रुअल कप धुण्यासाठी त्यांनी कधी अपंगांसाठीच्या टॉयलेट्सचा वापर केला किंवा 'जोपर्यंत वॉश बेसिनजवळ कोणाचाही आवाज येत नाही, तोपर्यंत वाट पाहिल्याचं' त्या सांगतात.\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब्रा हॉलोवे म्हणतात, \"बाजारात अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत आणि आपल्यासाठी काय योग्य आहे चिकाटीने शोधून काढणं गरजेचं आहे.\"\n\nतज्ज्ञांच्या मते महिलांनी काय वापरावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण हा निर्णय घेण्यासाठी त्यांना सर्व उपलब्ध पर्यायांविषयीची योग्य माहिती, सल्ला आणि पुरावे देणं गरजेचं आहे. \n\nलिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनच्या प्राध्यापक पेनेलोप फिलिप्स-हॉवर्ड या संशोधनाच्या मुख्य लेखिका आहेत. त्या म्हणतात, \"सध्या जगभरातल्या 1.9 बिलियन (दशकोटी) महिला या पाळी येत असलेल्या वयांतल्या आहे. वर्षभरात साधारण एकूण 65 दिवस त्यांना पाळीदरम्यान रक्तस्राव होतो. असं असूनही पाळीसाठी उपलब्ध असलेल्या साधनांचा सखोल अभ्यास आणि माहिती फारशी उपलब्ध नाही.\"\n\nमेन्स्ट्रुअल कप हे पॅड्स आणि टॅम्पॉन्सपेक्षा स्वस्त आहेत का?\n\n12 ते 52 वर्ष वयांतल्या मूल न झालेल्या महिलेला साधारणपणे 480वेळा पाळी येत असल्याचा NHSचा अंदाज आहे. \n\nएका कपची किंमत स्वस्तात मिळणाऱ्या पॅड्सच्या पाकिटापेक्षा जास्त असू शकते. पण हा कप दर महिना वापरता येतो आणि 10 वर्षांपर्यंत टिकतो. यामुळे मोठ्या कालावधीच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास हा कमी खर्चिक आहे. \n\nशिवाय एका वापरानंतर हा कप फेकून द्यावा लागत नाही. तो पुन्हा वापरता येतो. म्हणून पॅड्स वा टॅम्पॉन्सपेक्षा मेन्स्ट्रुअल कप्सचा पर्याय जास्त पर्यावरणस्नेही आहे.\n\nधुवून पुन्हापुन्हा पाळीदरम्यान वापरता येणारी अंतवर्स्त्रंही (Underwear) उपलब्ध आहेत. \n\nमेन्स्ट्रुअल कप्स जर जगभर उपलब्ध करून दिले तर त्याने अनेक गोष्टींवर तोडगा निघेल असं अभ्यासकांचं मत आहे. गरीबांसाठीही पाळीदरम्यानचा खर्च परवडणारा होईल, त्यांना एक स्वच्छ पर्याय उपलब्ध होईल. शिवाय जिथे अगदी पाण्याचा तुटवडा आहे वा शौचालयांची स्थिती वाईट आहे तिथेही हा पर्याय वापरण्याजोगा असल्याने संसर्गातून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या उद्भवण्याचं प्रमाण कमी होईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि अजिंक्य रहाणे या भारतीय फलंदाजांनाच शतक झळकावता आलं आहे. \n\nआगरकरची कसोटी कारकीर्द मर्यादित राहिली. हे त्याचं कसोटीतलं पहिलं आणि शेवटचं शतक ठरलं. आगरकरने उर्वरित कसोटी कारकीर्दीत अर्धशतक देखील झळकावलं नाही. ते झळकावण्यासाठी तेवढ्या संधीही मिळाल्या नाहीत.\n\nअॅडलेडच्या ऐतिहासिक विजयाचा शिल्पकार\n\nविदेशी भूमीवर कसोटी जिंकणं हे कोणत्याही संघासाठी आव्हानात्मक असतं. त्यातही भारतीय संघासाठी ऑस्ट्रेलियात कसोटी जिंकणं हे खडतर मानलं जायचं. 2002-03 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय सं... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोडता आलेला नाही.\n\nवनडेत वेगवान 50 विकेट्स\n\nवनडे क्रिकेटमध्ये कमीत कमी (23) मॅचेसमध्ये 50 विकेट्सपर्यंत पोहोचण्याचा विक्रम आगरकरने नावावर केला होता. 30 सप्टेंबर 1998 रोजी हरारे इथे झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडेत आगरकरने हा विक्रम नावावर केला. आगरकरने त्या मॅचमध्ये अॅलिस्टर कॅम्पबेल आणि क्रेग विशार्ट यांना आऊट केलं होतं. आगरकरने डेनिस लिली यांचा विक्रम आगरकरने मोडला होता.\n\nजवळपास अकरा वर्ष हा विक्रम आगरकरच्याच नावावर होता. आता हा विक्रम श्रीलंकेच्या अजंथा मेंडिसच्या नावावर आहे. त्याने 19 वनडेत 50 विकेट्सची नोंद केली होती. \n\nपिंच हिंटर\n\nआगरकरमधील बॅटिंग क्षमता ओळखून त्याला पिंच हिंटर म्हणून पाठवण्याचा प्रयोग करण्यात आला होता. 6 नोव्हेंबर 2002 रोजी जमशेदपूर इथं झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये आगरकरला तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला पाठवण्यात आलं. \n\nसंघात युवराज सिंग, मोहम्मद कैफ, राहुल द्रविड, व्हीव्हीएस लक्ष्मण असतानाही आगरकरला बढती देण्यात आली होती. आगरकरने 102 बॉलमध्ये 11 चौकार आणि 2 षटकारांसह 95 रन्सची दमदार खेळी केली होती.\n\nसात भोपळ्यांचाही विक्रम\n\nलॉर्ड्सवर देखणं शतक झळकावलं असलं तरी आगरकरच्या नावावर एक नकोसा रेकॉर्ड आहे. कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग सात वेळा शून्यावर बाद होण्याचा नामुष्की विक्रम आगरकरच्या नावावर आहे. \n\nअडलेड, मेलबर्न, सिडनी, मुंबई अशा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटीत मिळून आगरकर सातवेळा शून्यावर बाद झाला. डॅमियन फ्लेमिंग (1), ब्रेट ली(2), मार्क वॉ (2), ग्लेन मॅकग्रा (1), शेन वॉर्न (1) यांनी आगरकरला एकेरी धावेचीही नोंद करू दिली नाही.\n\nआयपीएल कारकीर्द\n\nअजित आगरकर 2008 ते 2013 कालावधीत आयपीएल स्पर्धेत खेळला. आगरकरने दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचं प्रतिनिधित्व केलं. \n\nआगरकर दिल्ली डेअरडेव्हिल्ससाठी खेळताना\n\nआगरकरच्या नावावर या स्पर्धेत 29 विकेट्स आहेत. कोलकाता किंवा दिल्ली संघांनी आगरकरच्या बॅटिंगचा म्हणावा तसा उपयोग करून घेतला नाही. वनडेत छोट्या आणि उपयुक्त खेळी करणाऱ्या आगरकरला वरच्या क्रमांकावर पाठवून त्याच्या कौशल्यांचा उपयोग करून घेता आला असता. मात्र तसं झालं नाही. \n\nट्वेन्टी-20 विश्वविजेत्या संघाचा भाग\n\nमहेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने पहिल्यावहिल्या ट्वेन्टी-20 विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. आगरकर त्या संघाचा भाग होता. पाकिस्तानविरुद्धच्या लीग..."} {"inputs":"... स्टाफ अशा अनेक लोकांच्या संपर्कात येतो. \n\nमास्क\n\nसंसर्गाचं रुपांतर साथीत कसं होतं?\n\nबीबीसीशी बोलताना डॉ. एडमंड म्हणाले, \"जेव्हा एखादा विषाणू एस्टॅब्लिश होण्याचा प्रयत्न करत असतो तो सुरुवातीचा काळ महत्त्वाचा असतो.\"\n\nकोरोना विषाणूसह इतरही नवीन संसर्ग प्राण्यांपासून झाले आहेत. जेव्हा असा विषाणु माणसाच्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा त्याचा उद्रेक होण्याआधी तो नष्टदेखील होऊ शकतो. \n\nमात्र, नष्ट होण्याआधी त्याने सुपर-स्प्रेडरच्या शरीरात प्रवेश केला तर मात्र साथीच्या रोगाचा उद्रेक होण्याची शक्यता बळावते.... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... स्टेशनवरही काढावी लागली. 25 ऑक्टोबर 1991 ला शाहरुख-गौरी लग्नाच्या बेडीत अडकले. \n\nशाहरुख आणि गौरी.\n\n14. त्याची आणि गौरीची पहिली भेट झाली तो दिवस शाहरुखला आजही आठवतो - 09\/09\/1984. त्याच दिवशी त्याला ड्रायव्हिंग लायसन्सही मिळालं होतं. \n\n15. 'वागले की दुनिया', 'दुसरा केवल' यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केल्यानंतर शाहरुखला मोठा ब्रेक मिळाला तो रेणुका शहाणेबरोबर 1989-90 मध्ये आलेल्या 'सर्कस' या मालिकेत.\n\nशाहरुखची आई त्यावेळी खूप आजारी होती आणि दिल्लीच्या बत्रा हॉस्पिटलमध्ये होती. त्यांना सर्कसचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीगर', 'डर', 'अंजाम', 'दिल से', 'राम जाने', 'डुप्लीकेट', 'देवदास', 'शक्ती', 'कल हो ना हो', 'ओम शांती ओम' आणि 'रा वन' या चित्रपटांतला समान दुवा काय आहे?\n\nया सगळ्या चित्रपटांत शाहरूखच्या पात्राचा मृत्यू होतो. 'करन-अर्जून'मध्ये तर त्याच्या आणि सलमानच्या पात्रांचा पुनर्जन्म होतो.\n\n23. शाहरुख वर्कोहॉलिक म्हणून ओळखला जातो. तो दिवसातले फक्त 4-5 तास झोपतो. आयुष्य झोपेत घालवण्यासाठी नसतं, असं तो सांगतो. \n\nशाहरुख आणि 'राहुल'\n\n24. अभिनय म्हणजे काय, यावर शाहरुख आपल्या मुलीसाठी एक पुस्तकही लिहीत आहे. अनुपम खेरच्या एका कार्यक्रमात शाहरुखनं त्या पुस्तकाचं नाव साागितलं होतं- 'टू सुहाना, ऑन अॅक्टिंग फ्रॉम पापा'.\n\nआपल्या मुलीला अभिनेत्री झालेलं पाहायला आवडेल, असंही शाहरुख म्हणाला होता. शाहरुख स्वतःच्या आयुष्यावरही गेलं दशकभर एक पुस्तक लिहीतो आहे. निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या आग्रहाखातर शाहरुखनं हे लिखाण सुरू केलं होतं. \n\n25. शाहरुखच्या परिवारात त्याची मोठी बहीण लालारुख सुद्धा आहे. तीनं एम. ए., एल. एल. बी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. पण तिची प्रकृती बरी नसते. \n\n26. शाहरुख आणि सलमान यांनी 1996 साली 'दुश्मन दुनिया का' या चित्रपटात एक छोटी भूमिका केली होती. मेहमूद यांनी दिग्दर्शित केलेला तो शेवटचा चित्रपट होता. \n\n27. 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे', अर्थात 'DDLJ' च्या नॅरेशनच्या वेळी सगळ्या क्रूला असंच वाटत होतं की शाहरुखनं तो चित्रपट करायला नकार दिला आहे.\n\nशाहरुख त्यावेळी रोमॅन्टिक चित्रपट करण्याच्या विचारात नव्हता. म्हणून मुख्य भूमिकेत सैफ अली खानला घेण्याचाही विचार होता.\n\nपण, शाहरुखनं अखेर होकार दिला आणि आपल्या पात्राला अधिक \"मर्दानगी\" देण्यासाठी मारामारीचे सीन घालायला सांगितले. \n\n28. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात 'DDLJ' चा शूट करायला नकार दिल्यानंतर शाहरुखनं आपल्या अस्सल हरयाणवी बोलीत शेतकऱ्यांना राजी केलं. आणि 'तुझे देखा तो ये जाना सनम'चं शूटिंग झालं. 'DDLJ'चं शुटिंग सुरू असतानाच शाहरुख 'त्रिमूर्ती' साठीही शूट करत होता. \n\n'डी डी एल जे' 22 वर्षं मुंबईच्या मराठा मंदिरमध्ये चालला\n\n29. 'जोश' चित्रपटातलं 'अपुन बोला, तू मेरी लैला' हे गाणं शाहरुखनं स्वतः गायलं आहे. \n\n30. तारुण्यात शाहरुखला कुमार गौरवला भेटायची इच्छा होती, कारण आपण त्याच्यासारखे दिसतो, असं त्याला वाटायचं.\n\n31. शाहरुखची पहिली 'फॅन मोमेंट' तो 'फौजी'मध्ये काम करत असताना..."} {"inputs":"... स्त्रिया अधिक मोकळेपणानं या विषयावर बोलत का नाहीत, असं म्हणाल तर दोन गोष्टी आहेत, त्या पुढे सांगतात. \n\n\"एकतर सोशल मीडियावर जास्तीत जास्त पुरुषच आहेत. त्यामुळे मनातलं व्यक्त करायला स्त्रिया संकोच करतात. तिथं त्यांना सुरक्षित वाटत नाही.\n\nआणि दुसरं म्हणजे सोशल मिडीयावर सगळेच असतात. नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, सहकारी. आपल्या आयुष्यातल्या खासगी गोष्टींची चर्चा सोशल मीडियावर करणं नको वाटत स्त्रियांना अशावेळेस. कोण कसं प्रतिसाद देईल सांगता येत नाही. आपली बाजू समजून घेणारं सोशल मीडियावर कुणी असेल याची त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"े पाहावं लागतं. रिप्लाय करावे लागतात. आपला मुद्दा ठामपणे मांडावा लागतो. एकदा पोस्ट केली आणि गायब झालात, असं चालत नाही.\"\n\n\"दुसरं म्हणजे मला वाटत एक बाई म्हणून आपलंही हे कर्तव्य आहे की दुसरीनं काही पोस्ट केली असेल, स्वतःचा अनुभव शेअर केला असेल तर तिला खंबीरपणे साथ देणं. बोलायला लागा, एवढंच मला सांगायच आहे इतर बायकांना. माझा अनुभव आहे हा. तुम्ही बोलायला लागलात की बाकीच्या बायकांना पण बोलण्याचा हुरूप येतो.\"\n\n( हा लेख 17 ऑक्टोबर 2017 रोजी बीबीसी मराठीवर प्रकाशित झाला होता. त्यात आता नव्याने काही अपडेट करण्यात आले आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... स्थगिती मिळाली त्याच धर्तीवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या आरक्षणालाही भविष्यात स्थगिती मिळू शकते.\"\n\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाज मनावर डावललं गेल्याची भावना तयार होईल, असं दाते पाटील म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना दाते पाटील म्हणाले, \"एकेकाळी राज्यकर्ता असलेला हा समाज आज परिस्थितीमुळे गरीब झालेला आहे. ग्रामीण भागात आमच्या समाजातल्या स्त्रिया दोन-तीन फाटलेल्या साड्यांची एक साडी शिवून नेसतात. पत्र्यांची घरं आहेत. पाण्याची योग्य व्यवस्था नाही. आम्हाला बळीराजा म्हटलं जातं. पण आम... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनीही मराठा आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार कुठलेही असो समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहित धरून दगाफटका करणाऱ्यांना जबर किंमत मोजावी लागेल, अशी पोस्ट फेसबुकवर टाकून एकप्रकारे संघर्षाची भूमिका घेतली आहे. \n\nआपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते लिहितात, \"आज मराठा समाजावर अन्याय झाला. आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला. अनेकानी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले.\"\n\n\"या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचे रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचे रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावलले जात असल्याची भावना निर्माण होत आहे.\"\n\nते पुढे लिहितात, \"मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो किंवा मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहित धरुन कुणी दगाफटाका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.\"\n\nन्यायालयाच्या निकालामुळे सर्वाधिक निराशा नोकऱ्यांमधल्या नियुक्त्यांसाठी आंदोलन करणाऱ्या उमेदवारांना झाली आहे. या नियुक्त्यांसाठी या उमेदवारांनी तब्बल 47 दिवस मुंबईतल्या आझाद मैदानात आंदोलन केलं होतं. \n\nघटनापीठाचा निर्णय यायला 10-15 वर्ष लागतील. तर एवढी वर्ष आम्ही नोकरीची वाट बघायची काय, असा संतप्त सवाल या आंदोलनातले प्रतिनिधी प्रमोद घोरपडे यांनी बीबीसीशी बोलताना केला. \n\nते म्हणाले, \"त्यावेळी बैठकीत उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार म्हणाले होते की तुम्हाला नियुक्त्या देऊन जर मराठा आरक्षणाला धक्का बसत असेल तर तुम्हाला नियुक्त्या देता येणार नाही. जर आम्हाला नियुक्त्या दिल्या गेल्या असत्या तर आज आमच्या हातात नोकरी असती. आज न्यायालयाने नियुक्त्यांना स्थगिती दिली. त्यामुळे आता घटनापीठाचा निर्णय येईल तोपर्यंत म्हणजे 10-15 वर्ष वाट बघायची का? सभागृहामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले होते की आम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही. आता आमची जबाबदारी कोण घेणार?\"\n\nविरोधकांची सरकारवर टीका\n\nदरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालावरून भाजपने ठाकरे सरकारला धारेवर धरलं आहे. हे सरकार पूर्वीपासूनच आरक्षण प्रश्नी गंभीर नव्हतं, असा..."} {"inputs":"... स्थापन झालेली ही संस्था जगातील पहिल्या पाच नामांकित संस्थांपैकी एक आहे. आज मराठी असंख्य तरुण-तरुणी जेव्हा परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी हार्वर्ड सारख्या ठिकाणी जाण्यासाठी धडपडत आहेत त्यावेळेस या सर्वोत्तम संस्थेचा प्रमुख मराठी माणूस असणं यासारखी अभिमानाची बाब दुसरी काय असणार.\n\nया हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून शिक्षण घेतलेल्या प्रथितयश विद्यार्थ्यांची नावं वाचताना महाराष्ट्रातील राहुल बजाज आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्या व्यतिरिक्त फारशी नावं आढळली नाहीत. भविष्यात इथून उत्तीर्ण होऊन जगात मरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"केवळ स्वत:च्या प्रतिमेची काळजी आहे सैनिकांची नाही.\"\n\n हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... स्वभावातून अनेकवेळा जात असतो. पण दोन-तीन दिवसांत आपण त्यातून बाहेर पडतो. मात्र हीच स्थिती दोन आठवड्यांपर्यंत कायम राहिल्यास त्याला हायपोमेनिया संबोधलं जातं. \n\nडॉ. मनीषा सिंघल यांच्या मते, \"वरील लक्षणांचे झटके एकदा जरी आले तरी त्या व्यक्तीला बायपोलर डिसॉर्डरने ग्रासल्याचं कळून येतं.\"\n\nबायपोलर डिसॉर्डर कोणत्याही वयाच्या व्यक्तीला होऊ शकतं, पण प्रामुख्याने 20 ते 30 वयोगटात याचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येतात. \n\nआजकाल, 20 पेक्षा कमी वयाच्या मुलांनासुद्धा 'अर्ली बायपोलर डिसॉर्डर'ने ग्रासल्याचं समो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग्रासल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये होत्या. \n\nडॉ. पूजाशिवम जेटली\n\nडॉ. पूजाशिवम जेटली सांगतात, \"मेनिया किंवा नैराश्य या प्रकरणांमध्ये आत्महत्येचे विचार येऊ शकतात. या स्थितीत वास्तविकतेचं भान राहत नाही. त्यामुळे आपण काहीसुद्धा करू शकतो, असं रुग्णाला वाटू लागतं. त्यांची विचारक्षमता नष्ट झालेली असते.\"\n\nजेटली यांच्या मते, \"असे रुग्ण कोणतंही टोकाचं पाऊल उचलू शकतात. बायपोलर डिप्रेशनमध्ये आत्महत्येची शक्यता सर्वाधिक असते. अशी व्यक्ती आत्महत्येबाबत बोलत असल्यास तो एक धोक्याचा इशारा समजावा. अशा व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याची गरज असते.\"\n\nबायपोलर डिसॉर्डरवर उपचार शक्य \n\nबायपोलर डिसॉर्डरचे रुग्ण आत्महत्येचा विचार येत असल्यामुळे उपचारासाठी येतात, ते त्या गोष्टीबाबत सजग असतात, असं डॉ. शिवलकर यांना वाटतं. \n\nत्या सांगतात, \"बायपोलर आयुष्यभर राहणारा आजार आहे. थायरॉईड, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा आणि मानसिक आजार हे सगळे 'नॉन कम्युनिकेबल डिसीज' आहेत. या आजारांवर आपण नियंत्रण मिळवू शकतो. यांच्यासोबत आपण सामान्य जीवन जगू शकतो, पण हे आजार पूर्णपणे नष्ट केले जाऊ शकत नाहीत.\n\nमानसोपचारतज्ज्ञ डॉ. सिंघल यांच्या मते, \"मानसिक आजार आनुवंशिकसुद्धा असू शकतात. तुमच्या कुटुंबात एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारचा मानसिक आजार असल्यास भविष्यात मुलांमध्येही याची लक्षणं दिसण्याची शक्यता असते.\"\n\nमानसिक आजारांमध्ये बायपोलर डिसॉर्डर हा एक आजार आहे. हा आजार नियंत्रणात येऊन रुग्ण सामान्य आयुष्य जगू शकतो. भविष्यात पुन्हा या आजाराने डोकं वर काढल्यास तत्काळ डॉक्टरांचे उपचार सुरू करावेत.\"\n\nया आजारावरील उपचारासाठी मूड स्टेबिलायझर किंवा मेंदूतील ग्रंथींमध्ये (मेंब्रेन) स्टेबलायझरचा वापर केला जातो. याच्या मदतीने मेंदूतील डोपामाईनचं प्रमाण संतुलित राखलं जातं. आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी त्याचा उपयोग होतो, असं डॉक्टर सांगतात. \n\nडॉक्टरांच्या मते, बायपोलर डिसऑर्डरच्या रुग्णांना एखाद्या रचनात्मक (क्रिएटिव्ह) कामात सहभागी करून घेतल्यास त्यांच्यासाठी उपयोगी ठरू शकतं.\n\nअशा रुग्णांना जास्त देखभाल आणि प्रेमाची वागणूक देण्याची आवश्यकता असते. मेनियामध्ये अनेकवेळा लोक चुकीचे निर्णय घेतात. पण नंतर त्यांना या निर्णयाचा पश्चाताप होतो. \n\nअशा स्थितीत त्यांना शांततेत आणि प्रेमाने समजावून सांगण्याची गरज असते. त्यांचं डोकं शांत राहिल, त्यांच्या मेंदूला जास्त ताण देऊ नये, याची..."} {"inputs":"... स्वयंपाक करण्यासाठी दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागत आहे.\n\nपरंतु मायक्रोवेव्ह हा सगळ्या प्रकारच्या पदार्थांसाठी नाही, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. उच्च तापमानामुळे पाण्याची वाफ होते आणि अन्न शिजतं. पण पदार्थ मऊ ठेवण्यासाठी त्यात हलकीशी आर्द्रता असणं गरजेचं आहे.\n\nमायक्रोवेव्हमधलं जेवण अर्धवट शिजलेलं\n\nमायक्रोवेव्हमधलं जेवण खाणं तितकीही वाईट गोष्ट नाही. फक्त अन्नपदार्थ कमी तापमानावर शिजवण्याची काळजी घेणं आवश्यक आहे. मायक्रोवेव्हमधून 2.4 GHzनं किरणं निघतात. ज्या अन्नपदार्थांमध्ये जास्त आर्द्रत... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... हवं याची काळजी पालकांनी घ्यायला हवी. आपला मुलगा डॉक्टर, इंजिनिअर अशा ठराविक क्षेत्रात गेला म्हणजेच त्याला सामाजिक प्रतिष्ठा मिळेल हा न्यूनगंड मुळातच पालकांनी मनातून काढायला हवा. तरच मुलांमधली मार्कांची भीती कमी करता येईल. \n\n3. दहावी-बारावीच्या मार्कांचा जो बाऊ केला जातो, तो काही प्रमाणात कमी झाला आहे. पण त्याची जागा आता वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांनी घेतली आहे. या परीक्षांचं प्रस्थ कमी करण्यासाठी व्यावसायिक क्षेत्रांची माहिती पालकांनी आणि मुलांनीही करून घ्यायला हवी. मुलांचा कल ओळखून आवडीचं शिक्षण... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... हवी. राजकारण आणि लग्नव्यवस्था या दोन ठिकाणी जातीला अजूनही महत्त्व दिलं जातं. शाळा-कॉलेजातून जात हद्दपार झाली असेल पण, या दोन गोष्टींमधून जात हद्दपार झाली पाहिजे. जातीबाहेर लग्नास पाठिंबा दिला पाहिजे तसंच मतदान करताना लोकांनी जातीचा विचार करू नये,\" असं हामिद पुढे म्हणतात. \n\nराज्यातील वाड्यावस्त्यांना जातीचं नाव असणं हे आधुनिक लोकशाहीसाठी लांछनास्पद आहे. आपण माणूस म्हणून एक आहोत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असंही हमीद दाभोलकर यांचं म्हणणं आहे. \n\nजात पाहून उमेदवार देणं बंद होणार?\n\nप्रत्येक राजकीय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"माजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीअंत चळवळ चालवतात. या चळवळीचे पाटणकर हे निमंत्रक आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... हस्तक्षेप, नियंत्रण आवश्यकच होते. घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी गगनचुंबी गृहसंकुले उभारण्यात आली. रोजगार निर्मितीसाठी औद्योगिकीकरण, परकीय आर्थिक गुंतवणुकीला चालना देण्यात आली आणि अर्भकावस्थेतील सिंगापूर राष्ट्र, हळूहळू बाळसे धरू लागले.\n\nसिंगापूरमध्ये राबवण्यात आलेलं नॅशनल स्टेप्स चॅलेंज यशस्वी ठरलं होतं.\n\nसिंगापूरमधील लोकसंख्येत अनेकविध संस्कृतींची सरमिसळ होती. त्यांच्यात सामाजिक जाणिवा आणि सामायिक सामाजिक अस्तित्व निर्माण करण्यासाठी सुरवातीच्या काळात अनेक सार्वजनिक मोहिमा राबवण्यात आल्या. पहिल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्रम लोकप्रिय आहेत.\n\n'नजिंग' कार्यपद्धतीची अन्य देशांतील उदाहरणे म्हणजे कतार या देशात रमजानच्या काळात जास्तीत जास्त नागरिकांना मधुमेह चाचणी करण्यासाठी उद्युक्त करण्यात आले, कारण त्या काळात अनायसे व्यक्ती उपवास करत असल्याने, मधुमेहाच्या चाचणीसाठी वेगळे उपाशी राहण्याचे कष्ट वाचले. लोकांचा वेळ आणि सोय दोन्हीही साधले गेले आणि त्यांचे आरोग्यही राखले गेले. याला 'नजिंग' कार्यपद्धतीचे यशस्वी उदाहरण म्हणता येईल. \n\nसिंगापूरने विकासासाठी नज थिअरीने सर्वार्थाने उपयोग करून घेतला.\n\nआइसलँडमधील काही शहरे, तसेच भारत आणि चीन या देशांमध्ये '3डी ऑप्टीकल' तंत्राचा वापर करून 'फ्लोटिंग झेब्रा क्रॉसिंग'चा सुरक्षित वाहतूक यंत्रणेसाठी वापर केला जातो. या तंत्रामुळे रस्त्यावर विशिष्ट ठिकाणी मारलेले पांढरे पट्टे, जमिनींपासून वर उचलल्याचा आभास, समोरून येणाऱ्या वाहनचालकांना होतो. या मुळे वेगाने वाहन चालवणारे वाहन चालक आपसूकच वेग कमी करण्यास प्रवृत्त होतात आणि संभाव्य अपघात टाळले जातात. \n\nयाच धर्तीवर युनायटेड किंग्डम मध्ये नागरिकांना प्राप्तीकर भरण्यास प्रवृत्त करण्यासाठी बहुतांश प्राप्तीकरदाते वेळच्या वेळी कर भरतात, अशा आशयाची पत्रे घरोघर पाठवली गेली आणि मुख्य म्हणजे याचा सकारात्मक परिणामही दिसून आला. \n\nसिंगापूरमधील 'नजिंग' कार्यप्रणाली अंतर्गत खूपच साध्या पण प्रभावी युक्त्या वापरल्याचे दिसते. उदाहरणार्थ कचऱ्याचे डबे बसथांब्यापासून लांब अंतरावर ठेवले जातात, जेणेकरून धुम्रपान करणाऱ्या व्यक्ती आपोआपच अन्य प्रवाशांपासून लांब उभ्या राहतील. किंवा वीज बिलांमध्ये शेजाऱ्याच्या वीज बिलाचा तपशील दिला जातो. यामुळे विजेचा वापर नियंत्रणात राखण्याची काळजी प्रत्येक ग्राहकाकडून घेतली जाते. \n\nगगनचुंबी इमारतींतून, अगदी प्रवेशद्वारा शेजारीच व्यायामशाळा उभारल्या जातात, यामुळे व्यायाम करू इच्छिणाऱ्या रहिवाशांची सोय होते आणि इतरांना व्यायामाची आठवण करून दिली जाते. तसेच सिंगापूर मधील रेल्वे स्थानकांवर लाल, हिरवे दिशादर्शक बाण दाखवले जातात, यामुळे रेल्वेगाडीतून प्रवाशांची उतरण्याची प्रक्रिया जलदगतीने होण्यास मदत होते. तसेच गर्दी नसण्याच्या वेळांमध्ये रेल्वे प्रवास तिकिटाचे दर कमी ठेवण्यात येतात, याचा फायदा म्हणजे गर्दीच्या वेळांत रेल्वेतील गर्दी आटोक्यात राहते आणि नागरिकांच्या पैशांची बचतही होते.\n\nसिंगापूरने घर उभारणाच्या कार्यक्रम हाती घेतला.\n\nसिंगापूरमधील..."} {"inputs":"... हा दावा करताना कुठलाही पुरावा इस्लामिक स्टेटनं दिलेला नाही. मात्र हल्ल्यात सहभागी असलेल्या आठ जणांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. \n\nइस्लामिक स्टेटचा शेवटचा सुभाही नेस्तनाबूत केल्याचा दावा मार्चमध्ये करण्यात आला होता. मात्र हा इस्लामिक स्टेटचा किंवा त्यांच्या विचारधारेचा अंत आहे असं म्हणता येणार नाही, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. \n\nदरम्यान नॅशनल तोहिद जमात हा याआधी कट्टरवादी इस्लामी ग्रुप जेएमआयशी जोडला गेलेला होता, अशी माहिती संरक्षणमंत्री विजयवर्धने यांनी संसदेत दिली. \n\nप्राथमिक तपास... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी, काही जण परदेशात जाऊन आले आहेत. पण आताच्या हल्ल्यांशी त्याचा थेट संबंध जोडता येऊ शकतो का?\n\nया प्रश्नांची उत्तरं मिळणं केवळ श्रीलंकेसाठीच नव्हे तर इतर देशांसाठीही महत्त्वाचं आहे. कारण तशा अर्थानं लहान असलेले कट्टरवादी ग्रुप अशा प्रकारचे मोठे हल्ले करण्याची क्षमता ठेवतात का? हे त्यातून लक्षात येईल.\n\nपीडित कोण आहेत?\n\nमंगळवारी देशातील काही ठिकाणी सामूहिक दफनविधी करण्यात आला. तसंच काल श्रीलंकेत राष्ट्रीय दुखवटाही पाळण्यात आला.\n\nहल्ल्यात जे मरण पावलेत त्यातले बहुतेक लोक हे श्रीलंकन आहेत. जे ईस्टर संडेदिवशी चर्चमध्ये प्रार्थनेसाठी आले होते. \n\nहल्ल्यात ज्यांचा जीव गेला त्यात 38 जण हे परदेशी नागरिक आहेत. ज्यात 10 भारतीय आणि 8 ब्रिटिश नागरिकांचा समावेश आहे. \n\nनेगोम्बोच्या सेंट सेबॅस्टियन चर्चमधील हल्ल्यात मरण पावलेल्या 30 जणांचा सामूहिक दफनविधी काल पार पडला. \n\nहल्ल्यात मरण पावलेल्यांना श्रद्धांजली म्हणून राष्ट्रीय ध्वजही अर्ध्यावर उतरवण्यात आला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... हा संपूर्ण प्रकार उघड झाला. \n\nत्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. गंभीर जखमी अवस्थेत असणाऱ्या विमलबाई व संदीप यांना बिटको शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. \n\nतपासात हलगर्जीपणा \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालावर अभ्यास करत नाशिकमधील कायदे तज्ज्ञ व वकील जयदीप वैशंपायन ह्यांनी काही मुद्दे मांडले. ते म्हणतात कि सर्वोच्च न्यायालयाने सदर निकाल देतेवेळी संबंधित गुन्ह्याचा तपास हा योग्य रीतीने झालेला नसल्याबाबत खेद व्यक्त केलेला आहे व संबंधित तपासी अंमलदार यांचे विरुद्ध चौकशी करण्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"णयानंतर २००८ मध्ये त्यांचा काळजीने मृत्यू झाला.\"\n\nया केसमध्ये आरोपींच्या वतीने पुनर्विचार याचिका दाखल करणारे सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ यांनी बीबीसी मराठीशी बोलताना समाधान व्यक्त केलं. \n\n \"ही आमची दुसरी पुनर्विचार याचिका होती. पहिली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. आम्ही तांत्रिक बाजू आणि साक्षीदारांच्या जबाबामधली त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. परिस्थितीजन्य पुरावे आणि आरोपींची केलेली ओळख परेड या बाबतीत तापासाशी यंत्रणेने सादर केलेले पुरावे पुरेसे नव्हते. या निकालामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की चूक होऊ शकते, एवढ्या मोठ्या स्तरावरही चूक होऊ शकते,\" असं सिद्धार्थ म्हणाले. \n\nप्रसारमाध्यमांच्या दबावामुळे तपासात त्रुटी? \n\nया घटनेचं वार्तांकन विनोद बेदरकार यांनी केलं होतं. त्यावेळची परिस्थिती कशी होती हे बेदरकार यांनी सांगितलं, \"पोलिसांवर तपासाचा प्रचंड दबाव होता, दररोज मोर्चे निघत. लोक पोलिसांना जाब विचारात होते, त्यामुळे जनतेचा प्रचंड रोष पत्करत कायदा सुव्यवस्था राखणे हि पोलिसांची प्राथमिकता बनली होती. \n\nतर दुसरीकडे पीडित कुटुंबीयांच्या जिवंत सदस्यांची सुरक्षितता पोलिसांवर होती. त्यावेळी त्यांनी त्या सदस्यांना जेलरोड भागात ठेवले होते, परंतु त्यांच्यापर्यंत प्रसारमाध्यमं व कार्यकर्ते पोहोचले, ह्या सर्वांचा परिपाक असा झाला कि पोलिसांवर आरोपी पकडण्याचा प्रचंड दबाव येऊन तपासात त्रुटी राहिल्या , पोलिसांनी त्यावेळी प्राथमिकता तपासाला दिली नव्हती, ह्या सर्व प्रकरणाचे परिणाम आपण आता बघतोय. \n\nह्या केस मध्ये नाशिक मध्ये सरकारी वकील असलेले वकील अजय मिसर यांनी सांगितले कि सदर केससाठी आम्ही मुंबईत आहोत. न्यायालयाचा असा निकाल अपेक्षित नव्हता. सदर निकाल संपूर्णपणे अभ्यासल्याशिवाय बोलणे योग्य ठरणार नाही. \n\nतर सुप्रीम कोर्टात आरोपींची बाजू लढणारे वकील युग चौधरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध नव्हते . तर त्यांचे सहयोगी वकील सिद्धार्थ हि उपलब्ध झाले नाहीत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... ही जागा घेतली आणि माझी खरंच बचत होत आहे. मात्र अजूनही लोक माझी कीव करतात \" ओह-की-चिओल सांगतात.\n\nकोरियात घर आणि कार असणं हे श्रीमंतीचं लक्षण समजलं जातं. तिथे राहणं म्हणजे दारिद्र्य असल्यासारखंच आहे. त्यामुळे जिथे मी राहतो त्यावरून लोक मला ओळखतात असं ते पुढे म्हणाले \n\nपॅरासाईट चित्रपटात एक प्रसंग आहे. त्यात गरीब असलेलं किम कुटुंबिय पार्क कुटुंबियांकडे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्याकडून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा पार्क कुटुंबियातील एका सदस्याला लक्षात येतं की किम कुटुंबात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ही जी नवीन कालमर्यादा ठरवली आहे त्या वेळेतही हे आश्वासन पूर्ण होण्याची शक्यता नाही, असं प्रा. आर. रामाकुमार सांगतात आणि म्हणूनच 1 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जो अर्थसंकल्प सादर करतील त्यात कृषी क्षेत्राविषयीच्या धोरणात महत्त्वाचे बदल करावे लागतील.\n\n\"सरकारला कृषी क्षेत्रातल्या अनुदानाचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा लागेल आणि शेतकरी लागवडीचा खर्च पेलू शकतील, हे निश्चित करावं लागेल. विशेषतः लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी. त्यासोबतच किमान हमी भावही वाढवावे लागतील,\" अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"्थतज्ज्ञ मदन सबनवीस म्हणतात, कृषी सुधारणा कायद्याला होणारा विरोध बघता अर्थसंकल्पात \"शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक सहायता निधीत वाढ होईल,\" अशी अपेक्षा आहे. \n\nमात्र, दीर्घकालीन विचार करता व्यापारासाठी अनुकूल नियम ही 130 कोटी जनतेपैकी उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून असणाऱ्या निम्म्या जनतेची खरी गरज आहे आणि तात्पुरती आर्थिक मदत ही त्यासाठीचा पर्याय असू शकत नाही. शिवाय, अर्थव्यवस्थेत नवसंजीवनी फुंकण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... ही निदर्शनं अशीच सुरू राहिली आणि हे विधेयक मंजूर करण्यावर सरकार ठाम राहिलं तर गोष्टी हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. \n\nकोण सहभागी आहे? \n\nचीनमध्ये प्रत्यार्पणाच्या विरोधामध्ये विविध गटांनी आपलं मत मांडलेलं आहे. यामध्ये शाळा, वकील आणि बिझनेसमन यांचा समावेश आहे. यासोबतच शेकडो याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. \n\nया आंदोलनात कर्मचाऱ्यांना सहभागी होता यावं यासाठी आपण कामकाज बंद ठेवणार असल्याचं 100 पेक्षा जास्त उद्योजकांनी म्हटलं आहे. तर आपण संपावर जात असल्याचं जवळपास 4000 शिक्षकांनी... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाली आहेत का?\n\n2014मध्ये बीजिंग सरकारने असा निर्णय जाहीर केला की हाँगकाँगमधील मतदारांना 2017मध्ये आधीच ठरवण्यात आलेल्या उमेदवारांच्या यादीतून त्यांचा चीफ एक्झिक्युटिव्ह - मुख्य अधिकारी निवडता येईल.\n\nयामध्ये बदल करण्याची मागणी करत हजारो कार्यकर्त्यांनी 79 दिवस निदर्शनं केली. या मोर्चाला 'अम्ब्रेला मूव्हमेंट' म्हणून ओळखलं जाऊ लागलं. कारण गर्दी पांगवण्यासाठी पोलीस वापरत असलेल्या पेपर स्प्रेपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आंदोलक छत्र्यांचा वापर करत होते. \n\nशांततेत हे आंदोलन होऊनही यातून काही साध्य झालं नाही. पण सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्याच्या आरोपाखाली अजूनही अनेक आंदोलक तुरुंगात आहेत. \n\nहाँगकाँगचे चीनशी नेमके संबंध कसे आहेत?\n\n1841पासून हाँगकाँग हे ब्रिटीशांच्या अधिपत्याखाली होतं. 1997 मध्ये हाँगकाँगचं हस्तांतरण चीनला करण्यात आलं.\n\nहे हस्तांतरण करताना 'बेसिक लॉ' मान्य करण्यात आला. ज्यानुसार हाँगकाँगची स्वतःची लहानशी घटना (कॉनस्टिट्यूशन) आहे. या घटनेनुसार हाँगकाँगला स्वायतत्ता आणि काही हक्क मिळतात.\n\n'एक देश, दोन प्रणाली' या तत्त्वानुसार हाँगकाँगने आपली न्यायव्यस्था, विधीमंडळ, अर्थव्यवस्था आणि हाँगकाँग डॉलर स्वतंत्र ठेवलेलं आहेत.\n\nइथल्या रहिवाशांच्या काही मानवी हक्क आणि स्वातंत्र्याचं संरक्षण मान्य करण्यात आलंय. यानुसार त्यांना मत व्यक्त करण्याचं आणि एकत्र येण्याचं स्वातंत्र्य आहे. \n\nपरराष्ट्र आणि संरक्षण विषयक बाबींचे अधिकार बीजिंगकडे आहेत. शिवाय हाँगकाँगमधून चीनच्या मुख्य भूमीकडे जाण्यासाठी व्हिसा किंवा इतर परवानग्या लागतात. \n\nपण हा मूलभूत कायदा - बेसिक लॉ 2047मध्ये संपुष्टात येईल. आणि त्यानंतर हाँगकाँगच्या स्वायत्ततेचं काय होणार हे नक्की सांगता येत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... हे आहेत, असं अजित पवार यांनी सांगितलं. \n\n2. बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे\n\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील मोठे नेते होते. 1966 साली त्यांनी शिवसेना या पक्षाची स्थापना केली. त्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रभर पक्ष वाढवत नेला. कालांतरानं ठाकरे कुटुंबातील राज ठाकरे हे राजकारणात आले आणि शिवसेनेत सक्रिय झाले.\n\nराज ठाकरे हे बाळासाहेबांचे बंधू संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचे सुपुत्र. \n\nबाळासाहेब ठाकरेंच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद... उर्वरित लेख लिहा:","targets":"त असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. \n\n3. गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे\n\nबीडमधील मुंडे काका-पुतण्या वादानं महाराष्ट्रात मोठी चर्चा घडवून आणली. आजही बीडमधील स्थानिक निवडणुका या गोष्टीच्या भोवताली होताना दिसतात.\n\nदेशाचे माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून त्यांचे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते. \n\n2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.\n\nजानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला. \n\nया काका-पुतण्यांमध्ये एवढा वाद झाला की, 2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. \n\n2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. यंदाही म्हणजे 2019 च्या निवडणुकीतही पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे असाच परळीतून सामाना रंगणार आहे. त्यामुळे काका-पुतण्या वाद आता भाऊ-बहिणींपर्यंत येऊन ठेपला आहे.\n\nगोपीनाथ मुंडेंच्या समर्थकांची धारणा अजूनही धनंजय यांनी गोपीनाथ मुंडेंना फसवल्याचीच धारणा आहे, असं वरिष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी सांगतात. \n\n4. उदयनराजे भोसले आणि अभयसिंहराजे भोसले\n\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या थेट वंशज म्हणून अवघ्या महाराष्ट्राला परिचित असलेल्या साताऱ्यातील भोसले राजघराणंही काका-पुतण्याच्या वादाला मुकलं नाही. अभयसिंहराजे भोसले आणि त्यांचे पुतणे उदयनराजे भोसले यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे.\n\nउदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंह राजे भोसले काँग्रेसमध्ये होते...."} {"inputs":"... हे ऐकून फार वाईट वाटलं. ती गेल्याचं कळल्यावर अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे.\" \n\n'त्या खुर्चीवर संध्या बसत होती. ती नसली तर माझा हात आखडल्या सारखं होतं'\n\nकार्तिकनं (ज्याच्यावर संध्याच्या हत्येचा आरोप आहे) लकी ट्रेडर्समध्ये चार महिने काम केलं. नंतर तो वेळेवर कामाला येत नसल्यामुळे त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं. \n\n\"संध्याला कामावर ठेवा असं कार्तिकनं आम्हाला सांगितलं होतं. तो म्हणाला ती उत्तम काम करते. मग आम्ही तिला कामावर ठेवलं आणि ती चांगलं काम करू लागली,\" असं रेड्डी सांगतात. \n\nत्या दोघां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कुलूप आहे,\" असं समोरच्या दुकानदारानं सांगितलं. \n\nकार्तिकची आई.\n\nबीबीसीनं कार्तिकची आई व्ही. उर्मिला यांना फोन केला. त्यांना विचारलं, \"कार्तिक त्या मुलीला त्रास देत होता याची तुम्हाला कल्पना होती का?\" त्यावर त्या म्हणाल्या, \"तो तिच्या प्रेमात होता.\" \n\n\"तिच्यासोबत मी लग्न करणार असं तो म्हणत असे. तिनं देखील त्याला फूस लावली असणार, नाही तर तो तिच्या पाठी इतका लागला असता का?\" कार्तिकच्या आई प्रश्न विचारतात. \n\n\"ते दोघं एकमेकांना दोन वर्षांपासून ओळखत होते. एकदा ते दोघं बसस्टॉपवर बोलत उभे होते. मी माझ्या मुलाला तिच्याबद्दल विचारलं. त्यानं सांगितलं की माझं तिच्यावर प्रेम आहे आणि मी तिच्याशी लग्न करणार,\" असं त्या म्हणाल्या. \n\nमग त्यांनी त्या दोघांविषयी खूप काही सांगितलं. कार्तिकनं एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला होता असं त्याच्या आईनं सांगितलं. \n\n\"माझे पती खूप दारू पीत होते, त्यातच त्यांचं निधन झालं. सगळी जबाबदारी कार्तिकवर पडली,\" असं त्या म्हणाल्या. \n\n\"गेल्या महिन्याभरापासून कार्तिक दारू पिऊ लागला होता. त्या दिवशी तो लवकर कामावर गेला. आणि दुपारी घरी आला. त्यानं बीअरची बाटली सोबत आणली होती. त्यानं बीअर घेतली आणि संध्याला भेटून येतो असं सांगितलं. थोड्या वेळानंतर मी त्याला फोन केला आणि विचारलं घरी कधी येणार आहेस? त्यानं सांगितलं की पाच मिनिटांत घरी येईल. पण पुढच्या पाच मिनिटांत त्याचा फोन आला आणि त्यानं सांगितलं की मी संध्याला जाळलं,\" असं सांगून त्या धाय मोकलून रडू लागल्या. \n\nकार्तिकला त्याच दिवशी अटक करण्यात आली. सध्या तो हैदराबादच्या चंचलगुडा तुरुंगात आहे. \n\n\"आम्ही आमच्या घरात होतो. रस्त्यात मोठा आरडाओरडा सुरू झाला. मी बाहेर आलो. तर पाहिलं की एक मुलगी जळत आहे. लोकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि रुग्णवाहिकेला बोलवलं. तिला गांधी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं,\" असं एका प्रत्यक्षदर्शीनं बीबीसीला सांगितलं. \n\nरुग्णालयात असताना संध्यानं मृत्यूपूर्वी दंडाधिकाऱ्यांसमोर आपला जबाब नोंदवला. ती म्हणाली, \"कार्तिकनं माझ्यासोबत हे कृत्य केलं.\" \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... हे दोन्ही पक्ष म्हणजे देशातील सगळ्यांत महत्त्वाच्या आणि ताकदीच्या लष्करी व्यवस्थेचा नवा प्रयत्न असल्याचं बोललं जातं.\n\nउजव्या विचारसरणीच्या कट्टरवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न समजला जातो.\n\nनिवृत्त आर्मी जनरल अमजद शोएब हे या वादाच्या केंद्रस्थानी आहेत. देशाच्या सुरक्षा संस्थेकडून दहशतवादी संस्थांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रस्तावाची माहिती होती, असं त्यांनी सांगितलं आहे.\n\nहा गुप्त प्रस्ताव मागच्या वर्षी एप्रिलमध्ये नॅशनल काउंटर टेररिझम अॅथोरिटीच्या बैठकीत ठेवण्यात आला होता, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सुनावणीसाठी आला असतांना.\n\nपण यामुळे MMLला आपले उमेदवार अपक्ष म्हणून उभे करण्यापासून कोणीही थांबवू शकलं नाही. यावेळच्या पेशावर पोटनिवडणूकीत तेच दिसलं. \n\nहाजी लियाकत अली हे एक स्थानिक व्यापारी आहेत. MMLकडून मिळणारा पाठिंबा त्यांनी लपवून ठेवलेला नाही.\n\nमिली मुस्लीम लीग निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या विरुद्ध न्यायालयात दाद मागणार आहे. सुप्रीम कोर्ट आमच्या बाजुनं निकाल देईल अशी आम्हाला अपेक्षा आहे असं त्यांनी बीबीसीला सांगितलं\n\nदोनच पर्याय\n\nविश्लेषक आमीर राणांना मात्र याबद्दल शंका वाटते. त्यांचं म्हणणं आहे की, \"हाफिज सईदच्या विचारधारेतून तयार झालेल्या पक्षाला न्यायालय परवानगी देणार नाही. पण पाकिस्तानच्या राजकारणात येण्यापासून त्यांना कोणी रोखू शकत नाही.\"\n\n\"अशा गटांच्या कारवाया संपूर्णपणे का थांबव नाहीत, असा प्रश्न आम्ही विचारल्यावर त्या प्रश्नाला कधीच उत्तर मिळत नाही,\" असं ते सांगतात. \n\nलष्कर-ए-तयब्बा आणि जमात-उद-दावा हे खरंतर अस्तित्वाचा लढा देत होते. पण आता कारवाईचा किंवा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करण्याविषयीचा कोणताही प्रस्ताव विचारासाठी आला नसल्यानं त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला नाही, असं राणा सांगतात.\n\nले. जनरल अमजद शोएब यांचं मत वेगळं आहे. \"या गटांना आपल्या कारवाया करू द्याव्यात कारण ते तसंही कार्यरत नाहीत,\" असं ते म्हणतात.\n\n\"एखाद्या दुसऱ्या पद्धतीनं देशाचं भलं होणार असेल तर त्याचं स्वागतच आहे,\" असंही ते सांगतात. \n\nत्याचवेळी आहे त्या स्थितीत त्यांना सोडून देणदेखील योग्य होणार नाही, असं जनरल शोएब यांचं म्हणणं आहे.\n\nकट्टरवादी संघटनांना पाकिस्तानी राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिल्यास त्यांना अधिक बळकटी मिळेल आणि त्यातून हिंसाचाराला आणखी खतपाणी मिळेल. उलट या गटाचं उच्चाटन केलं, तरी त्यातूनही हिंसाचाराचा धोका आहेच. \n\nया गटांकडे दुर्लक्ष करणंही धोक्याचं आहे. या सगळ्याच कठीण पर्यायांपैकी एक निवडायची कसोटी पाकिस्तानला पार करावी लागणार आहे.\n\nहे पाहिलं का?\n\nपाहा व्हीडिओ : उत्तर कोरियासोबत युद्ध झालं तर कसं असेल?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... हे नाव पडलंय याची बाबाजींना कल्पनाच नव्हती. नंतर सगळीकडे त्या धानाचा बोलबाला होऊ लागला, तेव्हा बाबाजींना कळलं.\n\nत्यानंतर 1994 साली एके दिवशी या वाणाचं संशोधन कुणी केलंय याचा शोध घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. मोघे आणि चंद्रपूरच्या भात संशोधन केंद्राचे ना. न. देशमुख बाबांना शोधत गावात आले.\n\nतेव्हा आम्ही एका साध्या झोपडीत राहत होतो. डॉ. मोघेंनी बाबाजींकडून सर्व माहिती घेतली. तुमच्या धानाला सर्वांपर्यंत पोहचवण्याचं काम मी करीन, असं बाबाजींना आश्वासनही दिलं. \n\nबाबाजी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली आमची आई - राईबाई आम्हाला सोडून गेली.\n\nअर्धांगिनी गेली त्याच्या दुसऱ्याच वर्षी बाबाजींना 2005 साली 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाला आणि बाबाजींचं नाव देशपातळीवर झालं. प्रत्येक सुख-दु:खात आपली साथ देणारी पत्नी यावेळेस आपल्यासोबत नाही याचं बाबाजींना प्रचंड दु:ख झालं. \n\nबाबाजी तिसरीपर्यंत शिकले होते आणि मी सातवीपर्यंत. त्यामुळे सुरुवातीला पेटंट, रॉयल्टी याबाबत काहीच माहिती नव्हती. पण 'नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन'चा पुरस्कार मिळाल्यानंतर हळूहळू एकएक गोष्टी कळत गेल्या.\n\nप्रशासनाकडून त्यावेळेस आलेलं पत्र\n\nमग वाणाचं वर्णन, उत्पादन, कुणाला कोणतं धान दिलं, लोकांचे संपर्क क्रमांक अशा सर्व गोष्टींची मी डायरीत नोंद करून ठेवायला लागलो. \n\n2010च्या डिसेंबर महिन्यात एक दिवस मी आणि बाबाजी शेतात काम करत होतो. तेव्हा मीडियावाले आम्हाला शोधत शेतावर आले. पाच राज्यात मिळून एकूण एक लाख एकरवर 'एच.एम.टी.'ची लागवड एव्हाना होत होती.\n\nया वाणाचा लोकांच्या जीवनावर मोठा परिणाम होत होता. शिवाय इतर वाणांनाही हळूहळू प्रसिद्धी मिळत होती. याची दखल 'फोर्ब्स' या मासिकाने घेतली होती. \n\nआम्ही तर कधी 'फोर्ब्स' हे नावसुद्धा ऐकलं नव्हतं. त्यामुळे आम्हाला काहीच कळत नव्हतं. पण \"तुमचं काम आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरवलं गेलंय\", असं सांगत मीडियावाले भरपूर मुलाखती घेऊन गेले. त्याची बातमी नंतर आम्हाला कुणीतरी इंटरनेटवर दाखवली, एवढंच. \n\nएव्हाना बाबाजींना विविध राज्यांमधून बोलावणं येत होतं. तेव्हा मीसुद्धा बाबाजींसोबत दिल्ली, मुंबई, केरळ असा प्रवास केला. 2006साली महाराष्ट्र शासनातर्फे बाबाजींना कृषिभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं. 25 हजार रुपये रोख आणि सोन्याचे पदक देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.\n\nपण आर्थिक विवंचनेमुळे तेच सुवर्णपदक विकण्याची वेळ आमच्यावर आली. नागपूरला सराफाकडे हे पदक घेऊन गेल्यानंतर ते पितळ्याचं असल्याचं स्पष्ट झालं. त्यावरून सरकारवर बरीच टीका-टिपण्णी झाल्यानंतर राज्य सरकारने ते पदक बदलून दिलं.\n\nआजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळाले पण देशातील कोणत्याही कृषी विद्यापीठानं बाबाजींच्या संशोधनाकडे गांभीर्याने पाहिलं नसल्याची खंत वाटते.\n\nआजवर शेकडो पुरस्कार बाबाजींना मिळाले\n\nआपलं कार्य असंच अविरत सुरू राहिलं पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून माझ्या मुलाला आणि नातवांना 20 एकर शेतजमीन, 20 लाख रूपये अनुदान आणि राहण्यासाठी घर मिळावं,..."} {"inputs":"... हे वातावरण निर्माण करण्यासाठी मदत करत आहेत.\"\n\nएवढंच नव्हे तर पर्यटकांना विकल्या जाणाऱ्या अमेरिका विरोधी साहित्यातही बदल झाले आहेत. आता इथे वॉशिंग्टनवर हल्ला करणाऱ्या उत्तर कोरियाच्या मिसाईलची पोस्टकार्ड विकत मिळत नाहीत. \n\nदेशाचं मुख्य राष्ट्रीय वृत्तपत्र रोडोंग सिनमुनमधूनसुद्धा धोरणांमध्ये झालेले बदल दिसत आहेत. \n\nमीडियाचेही बदलले सूर\n\nउत्तर कोरियात स्वतंत्र प्रेस किंवा माध्यमं नाहीत. जो काही मीडिया उत्तर कोरियात आहे, त्यावर इथल्या सरकारचं कडक नियंत्रण आहे. प्रकाशित होणाऱ्या किंवा प्रसारित होणाऱ... उर्वरित लेख लिहा:","targets":"का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... हे सिअॅटल ज्या काउंटीत मोडतं त्या किंग काउंटीचे सरकारी वकील म्हणून काम करतात.\n\n\"आम्ही सिअॅटल या भागातील देहविक्री व्यवसायाशी संबंधित 130 वेबसाइट्स शोधल्या. यापैकी एका वेबसाइटवर महिन्याला 34,000 पेक्षा जास्त जाहिराती असल्याचं आमच्या लक्षात आलं,\" असं रिची म्हणतात. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"आमच्या भागात अनेक जणांचं शोषण होत आहे असं आम्हाला वाटलं. त्यामध्ये किमान 300-400 लहान मुलं असावीत असा आमचा अंदाज आहे,\" असं रिची सांगतात.\n\nते म्हणतात, \"या व्यवसायाला आळा घालण्यासाठी लोकांना नैतिक मूल्यांचं स्मरण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंवादादरम्यान ग्राहकाला सेल्फी मागण्याविषयी सूचना चॅटबॉटला देण्यात आल्या आहेत. \n\n\"या चॅटबॉटचा वापर करून ग्राहकांना अजूनतरी अटक केली जात नाही, कदाचित भविष्यात तसं होऊ शकेल,\" असं बेझर म्हणतात. \n\nमहिलांना सहकार्य \n\nया प्रकल्पाचा दुसरा महत्त्वपूर्ण भाग आहे तो म्हणजे महिलांना सहकार्य करणं. याविषयी जास्त माहिती घेण्यासाठी आम्ही गेलो ऑरोरा अव्हेन्यू इथे. \n\nया ठिकाणी देहविक्री केली जाते. एखाद्या नवख्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येणार नाही या ठिकाणी काय चालतं, पण आम्ही समाजसेविका अमांडा हायटॉवर यांच्यासोबत गेलो होतो. \n\nत्यांनी त्या ठिकाणी काय आणि कसं चालतं हे आमच्या लक्षात आणून दिलं. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या बायकांवर लक्ष ठेऊन असलेले दलाल त्यांनी आमच्या निदर्शनास आणून दिले. \n\nदेहविक्री करणाऱ्या पीडितांचं पुनर्वसन 'रेस्ट' ही संस्था करते\n\nदेहविक्रीच्या जाळ्यातून महिलांना बाहेर काढण्यासाठी हायटॉवर झटत आहेत. त्यांची संस्था रिअल एस्केप फ्रॉम सेक्स ट्रेड (रेस्ट) ही पूर्वाश्रमीच्या देहविक्री करणाऱ्या महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं सहकार्य करते. \n\nज्या महिलांना हा व्यवसाय सोडायचा आहे, त्यांना निवारा देणं, त्यांची व्यवस्था करणं हे काम रेस्ट ही संस्था करते. या महिलांना कपडे देणं, शूज देणं यासारखी कामं देखील रेस्ट ही संस्था करते. \n\nसिअॅटलच्या रेडलाइट भागात दारूची दुकानं आहेत, स्वस्त हॉटेल्स आहेत. त्या ठिकाणी दोन महिला उभ्या होत्या आणि त्या बोलत होत्या. \n\nहायटॉवर त्यांच्याशी बोलू लागल्या. त्यांनी आम्हाला सांगितलं, \"तुमच्याजवळचा कॅमेरा लपवा.\" आम्ही त्याप्रमाणे केलं. \n\nत्या महिलांच्या लक्षात आलं की, हायटॉवर यांच्याशी बोलणं हे धोक्याचं ठरेल. त्यांनी हायटॉवर यांचं थोडावेळ नम्रपणे ऐकून घेतलं. आणि नंतर त्या त्यांच्या कामात व्यग्र झाल्या. \n\n\"आधी अशा महिलांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेणं सोपं होतं,\" असं हायटॉवर सांगतात. \"पण आता आपल्या व्यवसायासाठी अनेक महिला ऑरोरा अव्हेन्यूला येत नाहीत. त्या इंटरनेटवर आहेत.\"\n\n\"अशा महिलांना ऑनलाइन मदत करणं रेस्टसारख्या संस्थांना अवघड झालं आहे. कारण इंटरनेटवर अशा शेकडो जाहिराती असतात. त्यांना सहकार्य हवं की नाही हे कसं पाहणार?\" हायटॉवर सांगतात. \n\nहायटॉवर पुढं म्हणतात, \"काही सॉफ्टवेअरच्या मदतीनं फिल्टर्स लावून त्यांच्यापर्यंत पोहोचता येतं. या सॉफ्टवेअरच्या मदतीनं त्यांचे फोन नंबर मिळवून आम्ही..."} {"inputs":"... होऊन जाते.\n\nएकवेळी आकर्षक पुरुष चांगले नेते मानले जातात. पण आकर्षक दिसणाऱ्या महिलांना पूर्वग्रहदूषित लैंगिक भेदभावाला सामोरं जावं लागतं, आणि वरच्या स्तरावरील अधिकाराच्या जागेसाठी त्यांना कमी लेखलं जातं. \n\nआणि यामुळे त्यांच्यात मत्सरभावही उद्भवतो, अगदी स्त्री-पुरुष अशा दोहोंमध्ये हा भाव दिसून येतो. एका अभ्यासात तर असेही नमूद करण्यात आलं आहे की एका स्त्रीने सुंदर स्त्रीची किंवा एखाद्या पुरुषाने देखण्या पुरुषाची मुलाखत घेतली तर तुम्हाला ती नोकरी मिळण्याची शक्यता कमी असते. तुम्ही त्यांच्यापेक्षा अध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारखाच आपण तो वापरतो, पण तो तितकासा विश्वासार्ह नक्कीच नसतो,\" असं फ्रिवर्ट म्हणाल्या. जर ह्यूमन रिसोर्सेस विभागाने उमेदवाराच्या यशाची जास्त माहिती मुलाखतीच्या पूर्वीच दिली तर त्या व्यक्तीबद्दलचा परिणाम अधिक सकारात्मक होऊ शकेल, हे एक उदाहरण आहे. \n\nसौंदर्यवान व्यक्तींना त्रासाला सामोरं जावं लागते.\n\nअखेरीस, फ्रिवर्ट म्हणतात, तुमच्या बाह्यरूपावर तुम्ही खूप लक्ष देत राहिलात, तर त्यामुळे तणाव वाढतो आणि नैराश्य येतं, अगदी निसर्गदत्त सौंदर्याची देणगी असली तरीही. \"सौंदर्याच्या मागे धावलात तर तुमच्या अनुभवाची आणि आकर्षकतेची शिदोरी कदाचित कमी होईल,\" असंही त्या म्हणाल्या. हे अगदी ठरीव असलं तरीही कुठलंही सौंदर्य वाईट व्यक्तिमत्त्वाला झाकू शकत नाही.\n\nलेखक डोरोथी पार्कर यांनी फारच सुरेख शब्दांत हे मांडलंय : \"सौंदर्य हे फक्त त्वचेवर असतं, पण वाईट वृत्ती मात्र आत हाडापर्यंत भिनलेली असते.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... होतं. दिल्लीहून निघणारी ही यात्रा श्रीनगरमधील लाल चौकात संपणार होती. वेगवेगळ्या राज्यातून ही यात्रा प्रवास करत होती. त्यावेळी मोदी अयोध्येला आले होते. \n\nयाचवेळी त्यांनी पुन्हा कधी अयोध्येला येणार या प्रश्नाचं उत्तर मंदिर बनेल तेव्हा असं दिलं होतं. \n\nमात्र 1991ला मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येला गेलेल्या मोदींनी त्यानंतर अयोध्येला भेट दिली नाही. त्याबद्दल बोलताना प्रदीप सिंह यांनी म्हटलं, \"ते गुजरातच्याच राजकारणात सक्रीय झाले. शिवाय पक्षाची राम मंदिराबद्दल जी भूमिका होती, त्याला नेहमीच एक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता न्यायालयाच्या निर्णयानुसार मंदिर उभारणी होत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींची भूमिका काय होती, यापेक्षाही त्यांच्या कारकिर्दीत अयोध्या प्रश्नावर निर्णय झाला, हे श्रेय नेहमीच भाजपकडून मोदींना दिलं जाईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... होता, त्यावेळी आम्हाला समजत नव्हतं की, या सीनसाठी संवाद कसे लिहावेत?\n\nयामुळं मी आणि सतीश कौशिक चिंतेत होतो. त्यावेळी आमच्यासोबत असलेले दुसरे लेखक रंजित कपूर म्हणाले की, काही चिंता करायची गरज नाही. चला माझ्यासोबत. मग त्यांच्यासोबत जाऊन आम्ही फुटपाथवर विक्रीला ठेवलेलं 'द्रौपदी चीरहरण' हे अडीच रुपयांचं पुस्तक विकत घेतले आणि मग त्यातून प्रेरणा घेऊन उर्वरित संवाद लिहिले. \n\nयातही आम्ही लिहिलेले संवाद वेगळेच होते आणि शेवटी एडिट होऊन अंतिम झालेला सीन वेगळाच काहीतरी होता. \n\nपंकज कपूर, अभिनेता\n\nमी या चित... उर्वरित लेख लिहा:","targets":"तं.\n\nआजच्या काळात हा चित्रपट चालेल असं शाह यांना वाटलं नव्हतं.\n\nआम्ही चित्रपटात काम करण्यासाठी यामुळं तयार झालो होतो कारण, आमच्यातील बहुतेक जण त्यावेळी नवीन होते. कुणाकडेही काम नसायचं. इंग्रजीत म्हण आहे ना, 'बेगर्स कान्ट बी चूसर्स' तशी आमची परिस्थिती होती. \n\nपण, एका महान चित्रपटाचा आम्ही भाग होतोय असं त्यावेळी आम्हाला वाटलं नव्हतं.\n\nआजच्या काळात असा चित्रपट बनवणं अशक्य आहे. आता कुठं इतके सारे कलाकार तेही एवढ्या जास्त दिवसांसाठी वेळ काढू शकतील. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन सर्व काही उत्कृष्ट होतं.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... होता,\" ती सांगते.\n\nतू कोणत्या शाळेत जाते आणि किती वर्षांची आहेस, असे प्रश्नही त्याने तिला विचारले. \"त्याला कसं उत्तर द्यावं, ते मला कळत नव्हतं कारण आपला समाज मुलींना चांगलंच वागायला शिकवतो.\"\n\nयॉर्गेनला सांगते की तिला आधी असं वाटायचं की \"बाई होणं काही असं असेल तर ते माझ्या वाट्याला यायला नको.\"\n\nवयात येण्यामुळे सर्व किशोरवयीन मुलांसमोर आव्हानं उभी राहत असताना, आपल्या सवंगड्यांच्या आधी वयात येणाऱ्या मुली, विशेषकरून असुरक्षित असतात.\n\nअलीकडेच 14 वर्षांच्या कालावधीत 7,000 पेक्षा जास्त महिलांच्या एका ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे, असं नाही. अमेरिकेतील बहुतांश राज्यं काही विशिष्ट परिस्थितींमध्ये अल्पवयीन मुलांना लग्न करण्याची परवानगी देतात, म्हणजे त्यांचं वय 13 वर्षं असेल तरीही.\n\nअमेरिकेमध्ये 2000 ते 2010 या दरम्यान 2.48 लाख मुलांची लग्न ते 12 वर्षांचे व्हायच्या आधीच झाली होती, असा Unchained at a Glance या संस्थेचा अंदाज आहे. ही बिगर-नफा तत्त्वावर चालणाऱ्या संस्था अमेरिकेतील महिला आणि मुलींना जबरदस्तीच्या विवाहातून सुटका करून घेण्यासाठी मदत करण्यासाठी समर्पित आहे.\n\nलवकर विवाह होण्याचे परिणाम दीर्घकाळ टिकणारे असतात, म्हणजे अगदी मुलींच्या शिक्षणावरही यामुळे परिणा होतो आणि कधीकधी तर तिच्या आरोग्याच्याही समस्या उद्भवतात.\n\nउदाहरणार्थ, बांगलादेशातील अनेक ग्रामीण भागांमध्ये मुलींना पहिल्या पाळीचा अनुभव आल्यानंतर त्यांचं लगेचच लग्न लावून दिलं जातं. या मुली जेव्हा गरोदर राहतात तेव्हा मुलाला जन्म देताना त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता 110 मध्ये 1 इतकी असते. हा आकडा 20 ते 24 या वयोगटातील मातांपेक्षा पाचपट अधिक आहे, त्यामुळे अशा प्रकारचे मृत्यू \"अस्वीकार्यपणे पण सामान्य\" असतात.\n\nआणि बालपणात विवाह होण्याशी संबंधित असलेल्या मानसिक आरोग्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे. इथियोपियामधील एका संशोधनानुसार लहान वयात लग्न लावून दिल्यामुळे मुलींमध्ये आत्महत्येचा धोका जास्त असल्याचे आढळून आलं आहे. यापैकी काही मुली तर अगदी 10 वर्षांच्याही होत्या.\n\nया समस्येचा एक भाग असा की, काही कुटुंबांमध्ये मुलगी वयात येण्याची पहिली चिन्हं दिसू लागताच टेन्शन घेतलं जातं, अगदी तिला पहिली मासिक पाळी येण्याच्या बऱ्याच आधी. आपल्या मुलीचे कुणाशी तरी लैंगिक संबंध तयार होतील किंवा तिच्यावर लैंगिक अत्याचार होईल, अशी भीती बाळगून कुटुंब तिचं लग्न तिच्या 'संरक्षका'शी लावून देतात.\n\n\"पालक आणि त्यांच्या समाजामधील या भीतीमुळे असं वातावरण निर्माण होतं की, मुलगी जसजशी मोठी होते तसतसं तिचे जग छोटं होतं आणि तिच्या हिंडण्याफिरण्यावर अधिकाधिक निर्बंध लादले जातात,\" असं बिगर नफा तत्त्वावर चालणाऱ्या केअर या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेमधील लिंगविषयक तत्ज्ञ, निदाल करीम सांगतात. केअरचं काम नेपाळ आणि बांगलादेश या दोन देशांत केंद्रित आहे, जिथे ही समस्या विशेष तीव्र असल्याचं आढळून आलं आहे.\n\nजगभरामध्ये तीनपैकी एका महिलेचा वयाच्या 15व्या वर्षापूर्वी विवाह होत असल्याचा अंदाज UNICEFने 2015 मध्ये व्यक्त..."} {"inputs":"... होता. नकाशे, हत्यारं कुठे लपवून ठेवली आहेत याची संपूर्ण माहिती डोवाल यांनी पुरवली होती.\"\n\nत्याचप्रमाणे 80च्या दशकात डोवाल यांच्यामुळेच भारतीय गुप्तचर संस्थेने मिझोरमच्या सर्वोच्च फुटीरतावादी नेत्याला यमसदनी पाठवलं होतं. तसंच त्यांच्या चार नेत्यांनी आत्मसमर्पण केलं होतं. \n\nडोवाल यांच्या हाताखाली काम केलेले एक अधिकारी सांगतात, \"आम्हाला कोणताच ड्रेसकोड नव्हता. आम्ही अगदी कुर्ता पायजमा, लुंगी आणि साधारण चप्पल घालून फिरायचो. सीमेपार हेरगिरी करण्यासाठी आम्ही आधी दाढी वाढवायचो.\"\n\nते सांगतात, \"अंडर कव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यामुळे काही काळापुरता का होईना ते एक अंडर कव्हर एजंट म्हणून काम करायचं हे सिद्ध होतं.\n\nकंदाहर विमान अपहरण \n\n1999 च्या कंदाहार विमान अपहरण प्रकरणात तालिबानशी चर्चा करण्यासाठी भारतीय शिष्टमंडळात अजित डोवाल यांचा समावेश होता. \n\nरॉचे माजी प्रमुख दुलत सांगतात, \"यादरम्यान कंदाहरहून डोवाल सातत्याने माझ्या संपर्कात होते. त्यांनीच अपहरणकर्त्यांना विमानातील प्रवाशांना सोडण्यासाठी राजी केलं होतं. सुरुवातील भारतीय तुरुंगात बंदिस्त असलेल्या 100 कैद्यांना सोडण्याची मागणी केली होती. शेवटी फक्त तिघांना सोडण्यात आलं.\"\n\nडोवाल यांचे आणखी एक सहकारी आणि CISF चे माजी महासंचालक के.एम.सिंह सांगतात, \"गुप्तचर संस्थेत माझ्या मते डोवाल यांच्या तोडीचा कोणताच अधिकारी नव्हता.\"\n\n1972 मध्ये या संस्थेत काम करण्यासाठी ते दिल्लीत आले होते. दोन वर्षांतच ते मिझोरमला गेले. तिथे पाच वर्षांत मिझोरममध्येही राजकीय परिस्थिती बदलली. त्याचं श्रेय अजित डोवाल यांना दिलं जातं.\n\nअमरजित सिंह दुलत\n\nके.एम.सिंह पुढे सांगतात, \"80 च्या दशकात पंजाबमधील परिस्थिती अतिशय वाईट होती. ते पंजाबला गेले आणि ब्लॅकथंडर ऑपरेशनमध्ये त्यांचं जे योगदान होतं ते शब्दात सांगणं अवघड आहे. भारतीय पोलीस दलात 14-15 वर्षांत पोलीस मेडल दिलं जातं. डोवाल यांना सात वर्षांच्या सेवेनंतरच हा पुरस्कार मिळाला. लष्करात किर्ती चक्र हा खूप मोठा सन्मान समजला जातो. लष्कराच्या बाहेर हा पुरस्कार कुणालाच दिला जात नाही. डोवाल यांना तो मिळाला.\"\n\n2005 मध्ये निवृत्त झाल्यावरही ते गुप्तचर वर्तुळात बरेच सक्रिय होते. ऑगस्ट 2005 च्या विकिलीक्सच्या केबलमध्ये उल्लेख आहे की डोवाल यांनी दाऊदवर हल्ला करायची योजना आखली होती. मात्र मुंबई पोलिसांच्या काही अधिकाऱ्यांमुळे शेवटच्या क्षणी ते शक्य होऊ शकलं नाही. \n\nहुसैन झैदी यांनी त्यांच्या \"डोंगरी टू दुबई\" या पुस्तकात या घटनेचा सविस्तर उल्लेख केला आहे. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत याबाबत एक बातमी छापून आली होती. मात्र डोवाल यांनी बातमीचं खंडन केलं. मुंबई मिररला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं की त्यावेळी ते आपल्या घरी फुटबॉलची मॅच पाहात होते. \n\nइतकंच काय तर 90 च्या दशकात एक कुप्रसिद्ध फुटीरतावाद्याचं मन वळवण्यातही ते यशस्वी झाले होते. \n\nत्यामुळे जेव्हा नरेंद्र मोदी यांनी डोवाल यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा..."} {"inputs":"... होता. लॉकडाऊनमुळे कोरोनामुळे होणाऱ्या नुकसानापेक्षा जास्त अर्थव्यवस्थेला फटका बसेल, असा त्यांचा युक्तिवाद होता. \n\nकोरोनाच्या परिस्थितीबाबत तक्रार करणं बंद करा, असंही त्यांनी ब्राझीलमधील जनतेला म्हटलं होतं.\n\nआधी कोरोना लशीबाबत शंका घेणाऱ्या बोल्सोनारो गेल्या आठवड्यात मात्र म्हटलं की, 2021 या वर्षाला आपण लसीकरणाचं वर्ष बनवू. लवकरच आपण नियमित आयुष्यात परत येऊ.\n\nआतापर्यंत ब्राझीलमध्ये एकूण लोकसंख्येच्या केवळ 8 टक्के जनतेचंच लसीकरण झालं आहे. \n\nराजकीय घसरण \n\nकोरोनाची परिस्थिती हाताळण्यावरून राष्ट्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"19 मध्ये 1964 च्या लष्करी उठावाच्या स्मृतीप्रीत्यर्थ कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. या उठावानंतर 1985 पर्यंत ब्राझीलमध्ये लष्करी राजवट होती. या उठावात किमान 434 जण ठार झाले होते किंवा गायब झाले होते, असं 2014 साली नेमलेल्या सत्यशोधन समितीच्या अहवालातून समोर आलं होतं. \n\nबोल्सोनारो यांनी या कार्यक्रमांचं समर्थन केलं होतं. \n\nबुधवारी (31 मार्च) नव्याने नियुक्त झालेले संरक्षण मंत्री जनरल वॉल्टर ब्रागा यांनीही या कार्यक्रमांचं समर्थन केलं. शांतता आणि लोकशाहीला त्यावेळी खरंच मोठा धोका निर्माण झाला होता आणि लष्करानं या धोक्याचं निवारण केलं होतं. त्यामुळे देशात शांतता प्रस्थापित झाली होती. म्हणूनच ही गोष्ट साजरा करण्याची आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... होती. \n\n15.40 - राही भिडे यांचं निवडणूक विश्लेषण\n\n पुण्यनगरीच्या संपादक राही भिडे यांचं निवडणूक विश्लेषण लाईव्ह पाहा. बीबीसी मराठीवर फेसबुक पेजवर.\n\n15.35 - मोदी म्हणतात, जिता विकास\n\n15.22 - हा राहुल गांधींचा विजय : कुमार केतकर \n\n पाहा बीबीसी मराठी फेसबुक लाईव्ह\n\n15.20 - एटीएम मशीन हॅक होतं, तसं ईव्हीएमसुद्धा हॅक होऊ शकतं - हार्दिक\n\nहार्दिक पटेल यांनी निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असल्याचा आरोप केला आहे. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनविरोधा... उर्वरित लेख लिहा:","targets":"मध्ये भाजपचे उमेदवार अनुक्रमे धनजीभाई पटेल आणि भरतभाई किकुभाई पटेल जिंकले आहेत. \n\n14.10 - गुजरात : जाहीर निकाल - भाजप 17, काँग्रेस 15, इतर 3 \n\nगुजरात मतमोजणीसंदर्भात, निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपने आतापर्यंत 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर 88 जागांवर आघाडी मिळवली आहे. \n\nतर काँग्रेसने 14 जागांवर विजय मिळवला असून 62 जागांवर आघाडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एका जागेवर विजय मिळवला आहे. तर 2 जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीने 2 जागांवर आघाडी घेतली आहे.\n\n14.10 - हिमाचल जाहीर निकाल - भाजप 3, काँग्रेस 2, कम्युनिस्ट पार्टी 1\n\nहिमाचल प्रदेश मतमोजणीसंदर्भात निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने 3 जागांवर विजय मिळवला असून 40 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसने 2 जागांवर विजय मिळवला असून 19 जागांवर आघाडी घेतली आहे.\n\nकम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) एक जागा जिंकली आहे. तर 3 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.\n\n13. 55 EVMमध्ये घोटाळा अशक्य : माजी निवडणूक आयुक्तांचं वक्तव्य \n\nइलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये घोटाळा असल्याचे आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी असा घोटाळा शक्य नसल्याचं म्हटलं आहे. \n\nयासंदर्भात एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, 'EVM ही स्वतंत्रपणे काम करणारी मशीन आहेत, ती कुठल्याही नेटवर्कला जोडलेली नाहीत. त्यामुळे ब्लूटूथ किंवा वायरलेसनं त्यावर नियंत्रण मिळवता येत नाही. EVMमध्ये घोटाळा आहे हे म्हणणं म्हणूनच चूक आहे. ही यंत्रणा केवळ आधुनिक कॅलक्युलेटरसारखी आहे. तुम्ही ती उघडलीत की, मोजणी बंद होते आणि कुठलेही फेरफार अशक्य असतात', असं गोपालस्वामी म्हणाले.\n\n13.50 गुजरातमध्ये भाजपला स्पष्ट आघाडीचा कौल\n\n13.40 - गुजरातमध्ये भाजप 102, काँग्रेस 75\n\n13.35 - बीबीसी मराठी गुजरातमधून लाईव्ह\n\n13.25 - हिमाचलमध्ये भाजपची 42, काँग्रेसची 22 जागांवर आघाडी\n\nहिमाचल प्रदेश निवडणुकीसंदर्भात अधिकृत आकडेवारीनुसार भाजपने 42 जागांवर तर काँग्रेसने 22 जागांवर आघाडी घेतली आहे. अन्य पक्ष आणि अपक्षांना मिळून 4 जागांवर आघाडी मिळाली आहे.\n\n13.15 - गुजरात : भाजप 7 विजय, 94 जागांवर आघाडी, काँग्रेसची 71 जागांवर आघाडी\n\nगुजरात मतमोजणीच्या निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, भाजपने 7 जागांवर विजय मिळवला आहे. तर 94 जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेसने 4..."} {"inputs":"... होती. त्याविरोधात तिनं हे पाऊल उचललं होतं. \n\nहिना\n\nगोल्ड कोस्टमध्ये रौप्य पदक जिंकल्यानंतर ती आज पुन्हा चर्चेत आली आहे. 1989मध्ये लुधियानात जन्मलेल्या हिनानं डेंटल सर्जरीमध्ये पदवी मिळवली आहे. राष्ट्रीय स्तरावर नेमबाजी स्पर्धेत सहभाग घेतलेल्या वडिलांकडूनच तिनं नेमबाजीचं बाळकडू घेतलं. \n\nपण तिला मेडिकल क्षेत्रातील करिअरही खुणावत होतं. तिला न्यूरोलॉजिस्ट व्हावं वाटत होतं. 2006 साली ती मेडिकल प्रवेशासाठी तयारी करत होती त्याच वेळी तिची नजर आपल्या काकांच्या बंदुकीवर पडली. तिच्या काकांचं बंदुकींच्या म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉमी, मानसशास्त्र, क्रीडा आणि इंटिरिअर डिजाइनिंग या विषयी वाचणं तिला आवडतं.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... होती. पण दगड इमारतीच्या बांधकामात गणला गेला नाही, हे एकाअर्थी बरेच झाले. अन्यथा हा दगड व्यवस्थेच्या टाळक्यात कसा जाऊन लागला असता..? \n\nतो उगारला गेल्यामुळे पिढ्यानपिढ्या शिवलेली वाचा, चोख्याची ओवी आणि नाम्याची शिवी एकाच सुरात मिसळून नव्या क्रांतीचे गीत गाऊ लागली. खरं तर बाजूला सारलेली ओबडधोबड दगडंच अस्तित्व युद्धाच्या लढाईत शस्त्र म्हणून सज्ज होत असतात, हे अनेकवार सिद्ध झाले आहे. \n\n'बलुतं'नी अनेकांना लिहितं केलं\n\nनिर्णायक क्षणी असेच दगड व्यवस्थेच्या अंगावर निर्धास्तपणे उगारले जातात. जो दगड दगडूच... उर्वरित लेख लिहा:","targets":"तं'ने काय दिलं? \n\nया समाजघटकांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक स्थिती-गती काय आहे? \n\nआणि ती का आहे? याची चिंतनमीमांसा आहे, म्हणूनही 'बलुतं'बद्दल बोललं पाहिजे. \n\nसामाजिक पटलावर एका सुशिक्षित, संवेदनशील मनाच्या घुसमटीचे विदारक चित्र आणि सामाजिक प्रवाहातून अव्हेरलेली संस्कृती आजही भेदाच्या भिंती पोसून आहे. \n\nजिने दगडूला जे आकाश पोरके केले तसेच आजही लक्ष लक्ष दगडू आपलं आकाश शोधण्यासाठी तिष्ठत बसले आहेत, म्हणून 'बलुतं'ची आठवण करणं गरजेचं आहे. जोपर्यंत व्यवस्थेनं लादलेलं पराकोटीचं दारिद्र्य आहे, तोपर्यंत 'बलुतं' नवनव्या अन्वयार्थाला जन्म देत राहील. \n\nदलितांच्या स्थितीत फरक पडला का?\n\nआंबेडकरी विचार प्रेरणेनं दलितांनी बलुती नाकारली खरी, पण आजही तशीच गुलामी रूप बदलून शोषण करते आहे. वंचित-उपेक्षितांना मग तो गावातला असो वा शहरातला, त्याला आजही राजकीय शहाणपण आलेलं नाही. ते राजकीयदृष्ट्या जागरूक होत नाहीत, तोपर्यंत 'बलुतं'ची आठवण आपल्याला होतच राहणार. \n\nगुरं राखणे, शेण काढणे, दवंडी देणे, मेलेलं जनावर ओढणे, सांगावा पोहचवणे अशी कामं आजही गावागावातून करवून घेतली जातात. \n\nमोफत शाळा का बंद पडू लागल्यात? देहविक्रीचा बाजार भरतोच आहे. गटार साफ करण्याचं, घाण-कचरा साफ करण्याचं काम दलितांनाच करावं लागतं. फरक एवढाच की त्यावेळी जाती-धर्माच्या उतरंडीने ती करवून घेतली आणि आज भाकरीच्या तुकड्याची आमिष देऊन करवून घेतली जातात.\n\nआज आपण काळाच्या अशा टप्प्यावर बलुतंची चर्चा करीत आहोत जिथे दलित, वंचित, आदिवासी, भटके-विमुक्त, स्त्रिया आदी पिडितांवरील अन्याय अत्याचाराने कधी नव्हे तेवढी परिसीमा गाठलेली आहे. \n\nजी जात आपण भारतीय टाकायला निघालो होतो तिची मुळं पुन्हा एकदा अधिकच घट्ट होत चालली आहेत. \n\nवरकरणी जरी आपण प्रगत विचारांचे आधुनिक विज्ञानवादी म्हणून जगत असल्यासारखे भासवत असलो तरी आपल्या समाजाच्या मध्ययुगीन मानसिकतेचा अंत अजूनतरी झालेला नाही, हे आपल्याला पदोपदी तीव्रतेने जाणवू लागलं आहे. \n\nत्यातच स्वार्थी मध्यमवर्गीय मानसिकतेने प्रत्येकाला एकमेकांपासून कायमचे तोडून टाकले आहे. भौतिक सुखांच्या वस्तूंसारखे इंद्रिय सुखांच्या लालसेपोटी माणसांचचं वस्तूकरण करुन बाजारात लिलावात उभं केलं जातं. \n\nजुने प्रश्न अनुत्तरित असतानाच नव-नवे रोग जसे रोज दारात येवून पडावेत आणि त्यावरची औषधं सापडू नयेत तसे नव-नवे जीवघेणे प्रश्न वंचित दलित, पीडित वर्गाला..."} {"inputs":"... होते, कारण पोलिसांनी मुजम्मिलला ताब्यात घेतलं होतं. \n\nपोलीस स्टेशनबाहेर जमलेली गर्दी\n\nशरजीलचा चुलत भाऊ सज्जादने सांगितलं की \"पोलीस कुणालाही ताब्यात घेत आहे. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना तर पकडत नाहीयेत. पण ज्यांचा त्या आरोपांशी काहीही संबंध नाही, त्यांना मात्र ताब्यात घेतलं जातंय. आम्ही काही बोललो तर आम्हालाही पकडतील.\" \n\nशरजील इमामबद्दल त्यांना काय वाटतं, हे विचारल्यावर सज्जाद यांनी म्हटलं, \"शरजीलसारख्या मुलावर देशद्रोहाचे आरोप लागल्यामुळे आम्हाला धक्काच बसला आहे. तुम्ही काकोमधल्या कोणालाही व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून इंजिनिअरिंगचं शिक्षण, असा त्याचा प्रवास होता. त्यानंतर त्यानं JNU मध्ये पीएचडीसाठी प्रवेश घेतला. \n\nपोलीस येणार याची माहिती लोकांनी मिळाली होती. त्यामुळे ते अधिक काही बोलायला तयार नव्हते. \n\nदानिश सांगतो, \"आता दिवस आहे, त्यामुळे आम्हाला कळलं की पोलीस येत आहेत. मात्र ते रात्रीही फौजफाटा घेऊन येतात, घरात घुसून तपास करतात.\"\n\nशरजील इमामची आई\n\nत्यानंतर सगळे लोक तिथून आपापल्या घरी गेले. दानिश आम्हाला त्यांच्या घरी घेऊन गेले. तिथे शरजीलची आई होती. शरजीलचे काका अरशद इमाम यांचं ते घर होतं. \n\nशरजीलच्या आईची तब्येत खरंच खूप बिघडली होती. त्या एकदम शांत बसून होत्या. दुपारचे तीन वाजत आले होते. शरजीलचा भाऊ मुजम्मिललाही पोलिसांनी सोडलं नव्हतं. पोलीस मुजम्मिलला अटक करणार नाहीत ना, अशी भीती त्यांना वाटत होती. \n\nपोलीस स्टेशनमध्ये काय घडलं? \n\nपोलीस स्टेशनमध्ये काय सुरू आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही काको पोलीस स्टेशनमध्यो पोहोचलो. मात्र आवारात प्रवेश करायला मनाई आहे, असं सांगत पोलिसांनी आम्हाला अडवलं. पोलीस अधीक्षकांनीच आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nपोलीस स्टेशनच्या गेटवरच वाट पाहत असताना अचानक मोबाईलवर नोटिफिकेशन आलं, की शरजीलला काको पोलीस ठाण्याच्या हद्दीतच दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. \n\nथोड्याच वेळात स्थानिक माध्यमांचे लोकही हजर झाले. मात्र त्यांनाही पोलीस स्टेशनमध्ये प्रवेश दिला नाही. दरम्यान, शरजीलला पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली होती. \n\nकाको पोलीस स्टेशनबाहेर गर्दी जमली होती. नॅशनल मीडियापर्यंतही शरजीलच्या अटकेची बातमी पोहोचली होती. \n\nजवळपास दोन तास शरजीलला पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आलं. पोलीस ठाण्याच्या आवारात अधिकारी सोडून इतर कोणीही प्रवेश करू शकत नव्हतं. \n\nपोलीस स्टेशनमधून शरजीलला जहानाबाद कोर्टात नेण्यात आलं. कोर्टाकडून ट्रान्झिट रिमान्डची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्याला दिल्लीला आणण्यात आलं. \n\nमात्र शरजीलला केव्हा आणि कुठे पकडण्यात आलं? काही वेळापूर्वी मी शरजीलच्या कुटुंबीयांसोबतच होतो आणि पोलीस तर त्याला घरातून अटक करण्यात आल्याचं सांगत होते. \n\nत्यामुळे आम्ही पुन्हा एकदा शरजीलच्या घरी पोहोचलो. यावेळी जास्तच गर्दी जमली होती. जमलेले लोक त्याच्याबद्दलच बोलत होते. \n\n\"शरजीलला नेमकी कोठून अटक केली?\" असं आम्ही त्याच्या काकांना अरशद यांना विचारलं. \n\nशरजील इमामला पोलिस कोर्टात घेऊन..."} {"inputs":"... होते. या ट्वीटनंतर सुप्रिया यांना जोरदार ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं. \n\n3) शासकीय बैठकांमध्ये उपस्थिती\n\nवरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या जवळचे आहेत. ते शासकीय बैठकांना उपस्थित राहू लागले. यानंतर अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर वरुण सरदेसाई बैठकांमध्ये दिसेनासे झाले.\n\n4) मनसेशी वाद\n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप देशपांडे आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये नुकताच ट्वीटरवर एक वाद झाला. दोन्ही नेत्यांनी समोरचा पक्ष खंडणी घेतो असे आरोप केले होते.\n\n संद... उर्वरित लेख लिहा:","targets":"काढा, या महिन्यात त्या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाले होते का हे चौकशीतून उघड होईल.\"\n\nवरुण सरदेसाई यांचं राणेंना उत्तर\n\nनितेश राणे यांनी आरोप केल्यानंतर वरुण सरदेसाई यांनी 15 मार्च रोजीच संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन राणे यांचे आरोप फेटाळले. यावेळेस बोलताना सरदेसाई यांनी आपण सुशिक्षित कुटुंबातील असून राणे यांच्या कुटुंबाची पार्श्वभूमी देवेंद्र फडणवीस यांनीच विधिमंडळात सांगितली होती असं सांगितलं. \n\nत्याचप्रमाणे जर पुरावे दिले नाहीत तर कायदेशीर नोटीस पाठवू असंही ते म्हणाले. त्यांच्या मदतीला परिवहन मंत्री अनिल परबही होते. त्यांनीही या आरोपांना उत्तर दिलं.\n\nनितेश राणे यांची पुन्हा पत्रकार परिषद\n\nवरुण सरदेसाई यांनी उत्तर दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 मार्च रोजी नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी 'याला चोराच्या उलट्या बोंबा असं म्हणतो. ही माहिती तपासून घ्या हे एनआयएला मी सांगितलं. मला धमकी देताय का?अशा धमक्यांना मी भीक घालत नाही. मला जी माहिती आहे ती तपास यंत्रणांना देणार, यांना देणार नाही', असं राणे यावेळेस म्हणाले.\n\nइतर प्रकरणं बाहेर काढण्याचा इशारा\n\nसरदेसाई यांच्या नोटीस पाठवण्याच्या वक्तव्याला उत्तर देताना राणे म्हणाले, ' 39 वर्षे आम्ही बाळासाहेबांची सेवा केलीय आम्हाला सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत. माझ्या देशाविरोधात माझ्या राज्यविरोधात कुणी काही करत असेल तर तर मी बोलणार. आम्ही पण रमेश मोरे प्रकरण बाहेर काढू का? चतुर्वेदी प्रकरण बाहेर काढू का?' \n\nअशाप्रकारे राणे-सरदेसाई यांच्यामध्ये वाद होत आहे.\n\nनात्यामुळे महत्त्व\n\nवरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ आहेत आणि ते शिवसेनेत सक्रिय आहेत. आदित्य ठाकरे थेट सत्तेत आल्यानंतर वरुण सरदेसाई यांचं महत्त्व वाढलं आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे व्यक्त करतात.\n\nआदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई\n\nतर ज्येष्ठ पत्रकार संतोष प्रधान यांच्या मते, वरुण सरदेसाई हे आदित्य ठाकरे यांचे नातेवाईक असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाते. शिवसेना पक्ष किंवा निवडणुकांमध्ये त्यांचं विशेष असं योगदान नाहीये.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"... होते.\" \n\nदुलत सांगतात की,\"दिल्लीत उतरल्या उतरल्या या दोन कट्टरवाद्यांना जसवंत सिंग यांच्या विमानात बसवण्यात आलं. जिथं तिसरा कट्टरवादी ओमर शेख पहिल्यापासून उपस्थित होता. आमचं काम फक्त जरगर आणि मसूदला दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं होतं.\"\n\n'निर्णय घेणारी व्यक्ती'\n\nमाज रॉ प्रमुख अमरजीत सिंह दुलत सांगतात की त्यावेळी सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला होता की या कट्टरवाद्यांसोबत कंदाहारला कोण जाणार?\n\nअधिकृत कागदपत्रांमध्ये ही बाब स्पष्ट आहे की इंटेलिजन्स ब्युरोचे अजित डोभाल दिल्लीहून विमानानं टेकऑफ करण्याआ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नंदाने ओरडत होते. तीनही कट्टरवाद्यांच्या कुटुंबांना पाकिस्तानातून कंदाहारला आणण्यात आलं होतं. म्हणजे योग्य लोकांनाच आपण सोडवून आणलंय हे कळावं हा हेतू होता.\" \n\nया कट्टरवाद्यांच्या सुटकेआधी अमरजीत सिंह दुलत यांना नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांना समजावण्यासाठी श्रीनगरला पाठवण्यात आलं. \n\nजम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला मुश्ताक अहमद जरगर आणि मसूद अझहरला सोडण्यासाठी अजिबात तयार नव्हते. दुलत सांगतात की अब्दुल्लांना समजावण्यासाठी त्यांना मोठी ताकद खर्च करावी लागली.\n\nजमात ए इस्लामीवर बंदी घातल्याने नाराज झालेल्या फारुख अब्दुल्लांनी याच आठवड्यात पीटीआयशी बोलताना म्हटलं की \"जे आता आम्हाला देशद्रोही म्हणतायत, त्यांना आम्ही 1999 साली म्हटलं होतं की मसूद अझहरला सोडू नका. आम्ही तेव्हाही अझहरच्या सुटकेविरोधात होतो आणि आजही आहोत.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"... होतो म्हणून तर पहिला हप्ता दिला गेला होता. मात्र, आता तिसऱ्या आणि चौथ्या हप्त्याची रक्कम दिली जात नाहीय. केंद्रीय कृषिमंत्री तोमर साहेबांना यासंदर्भात पत्र लिहून मागणी केलीय की, किमान शेतकरी सन्मान निधी तरी दिला जावा.\"\n\nमात्र छत्तीसगडमधील विरोधी पक्ष असलेल्या भाजपचा आरोप आहे की, \"छत्तीसगड सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांची नेमकी संख्या आणि त्यासंबंधी कागदपत्र केंद्राला उपलब्ध करून देत नाहीय. त्यामुळेच शेतकऱ्यांना हप्त्याची रक्कम मिळण्यात उशीर होतोय.\"\n\nभाजप नेते आणि किसान मोर्चाचे माजी अध्यक्ष संदीप ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोटी 20 लाख रूपये, दुसरा हप्ता 281 कोटी 20 लाख रूपये आणि तिसरा हप्ता 358 कोटी 42 लाख रूपये इतका निधी केंद्र सरकारकडून येणं बाकी आहे, असं त्रिवेदी सांगतात.\n\n\"मोदी सरकारनं छत्तीसगडच्या शेतकऱ्यांचे 728 कोटी 82 लाख रूपये अडवून ठेवले आहेत. दिवाळीच्या आधी हा निधी देण्यात यावा, अशी आम्ही मागणी आहे,\" असं त्रिवेदी म्हणतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\"\n\n\"माझं इतकंच म्हणणं आहे की आज जे माझ्यासोबत होतंय ते इतर अनेकांसोबतही होतंय. सामाजिक कार्यकर्ते, वकील, लेखक, पत्रकार, विद्यार्थी नेते, कवी, विचारवंत आणि इतर अनेक लोक जे आदिवासी, दलित आणि वंचितांसाठी आवाज उठवतात, देशातल्या सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या विचारांशी सहमत न होणारे, अशा सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास दिला जातोय.\" \n\nरांची पोलीस अंधारात\n\nआपल्या कारवाईबाबत NIA ने झारखंड पोलिसांना माहिती दिली नव्हती. लोकांकडून माहिती मिळाल्यानंतर रांची पोलिसांचं एक पथक स्टॅन स्वामींच्या ऑफिसला पोचलं. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी देण्यात आलेल्या विशेषाधिकारांचं संरक्षण, समता जजमेंट, पेसा कायदा याविषयीचे कायदेशीर लढे त्यांनी दिले. \n\nमी वंचितांच्या अधिकारांविषयी बोलत असल्याने सरकार मला देशद्रोही म्हणत असल्याचं त्यांनी बीबीसीला 2018मध्ये दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. \n\nआताच्या निवेदनाच्या व्हिडिओतही त्यांनी खलिल जिब्रानच्या या ओळींचा उल्लेख केलाय - \n\n'जीवन आणि मृत्यू एकच आहेत, जसे नदी आणि समुद्र एक आहेत.'\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...\"\n\n\"रूग्णालयांची बिलं न परवडणारी आहेत, त्याला काहीच स्पष्टीकरण दिलं जात नाही. आयसीयू मध्ये ऑक्सिजनचेही पैसे लावण्यात येत आहेत. अशावेळी सामान्य जनतेला जर नांदगावकर योग्य वाटत असतील, तर हे सरकार फेल आहे यावरचं शिक्कामोर्तब आहे.\"\n\nज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते, \"हाणामारी आणि फोडाफोडी ही शिवसेनेची पूर्वीची स्टाईल होती. पण, उद्धव ठाकरेंच्या हातात पक्षाची धुरा आल्यापासून शिवसेना अशा पद्धतीनं काम करताना दिसत नाही. एखाद्याला मारहाण करणं, कॅमेऱ्यात त्याचं चित्रीकरण करणं आणि कायदा हातात घेणं, अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...\"\n\nकाश्मीर खोऱ्यात सक्रीय असलेल्या जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या मुस्लिम विचारांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत. त्यातली जैश आणि लष्कर या पाकिस्तानी संघटना आहेत. भारतातील काश्मीरच्या भागात त्यांचं अस्तित्व आहे. ज्यात काही स्थानिक कट्टरवादी असतात. पण बहुतेक कट्टरवादी सीमेपलीकडूनच येतात. या तीन संघटनांची मिळून बनलेली जिहाद काऊन्सिल पाकिस्तानात आहे. ज्यात मसूद अझहर आणि हाफिज मोहम्मद सामील आहेत. \n\nविचारधारेत जरी अंतर असलं तरी या तीनही संघटनांमध्ये ऑपरेशनल ताळमेळ नक्की दिसतो. पु... उर्वरित लेख लिहा:","targets":"भवही जास्त असतो. यात पाकिस्तानातून आलेले लोक जास्त असतात. नुकतीच हंडवारा भागात एक चकमक झाली. जी 72 तास सुरू होती. आणि यात सुरक्षा दलातील जवानांना प्राण गमवावे लागले. याचं कारण सांगताना एक पत्रकार म्हणाले की इथं पाकिस्तानातून आलेले लोक सक्रीय होते. त्यांच्यावर नियंत्रण मिळवणं कठीण होतं. \n\nपुढचा मार्ग काय आहे?\n\nकाश्मिरात स्थिती सुधारत आहे, असं वाटत असताना पुलवामात हल्ला झाला असं राज्यपाल सत्यपाल मलिक सांगतात. \n\nमलिक हे मान्य करतात की, काश्मिरातील हिंसा थांबवण्याचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे पुन्हा चर्चेची सुरुवात. \n\nपण पहिल्यांदा पाकिस्ताननं कट्टरवाद्यांना मदत करणं बंद करावं. तेव्हाच चर्चा शक्य आहे असं मलिक म्हणतात. \n\nगुलाम हसन डार एका आत्मघातकी हल्लेखोराचे वडील आहेत. ते सध्याच्या परिस्थितीला केंद्र आणि राज्य सरकारला जबाबदार धरतात. ते आपल्या मुलाला कट्टरवादी बनण्यापासून रोखू शकले नाहीत. पण त्यांच्या मते काश्मिरातील हिंसा भारत-पाकिस्तानातील चर्चेमुळे बंद होऊ शकते. \n\nडार यांच्या म्हणण्यानुसार हिंसेत माणसाचाच मृत्यू होतो. \"हिंदू, मुस्लिम, शीख सगळी माणसंच आहेत. जर नेत्यांनी स्वार्थीपणे याचा विचार केला नसता तर याआधीच काश्मीर प्रश्नाची तड लागली असती.\"\n\nपुलवामा हल्ल्यानंतर रोज सुरू असलेल्या एन्काऊंटरमुळे असं वाटतंय की हिंसेचा अंत नजीकच्या काळात शक्य नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\"\n\nचीन आणि अमेरिका यांच्यात अनेक मुद्द्यांवरून तणाव आहे. मात्र, अमेरिकेने व्यापार, तंत्रज्ञान, हाँगकाँग आणि चीनच्या शिंजियांग प्रांतातल्या विगर मुसलमानांचा होणारा छळ, या मुद्द्यांवर उघडपणे चीनवर टीका करायला सुरुवात केली आहे. \n\nचीनचं उत्तर\n\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचं रेकॉर्डेड भाषण संपल्यानंतर लगेच चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचं भाषण लावण्यात आलं. त्यांनी आपल्या भाषणात 'दोन सभ्यतांच्या संघर्षात असणाऱ्या जोखिमींविषयी' इशारा दिला. \n\nत्यांनी आपल्या भाषणात या मुद्द्यावर बराच भर दिला की दोघ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेरिका यांच्यातल्या स्पर्धेसाठी सोडलं जाऊ शकत नाही.\"\n\n'अमेरिकी मतदारांना लक्ष्य'\n\nबीबीसीच्या वरिष्ठ प्रतिनिधी लॉरा ट्रेवेलयान यांनी आपल्या विश्लेषणात लिहिलं आहे की अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी आता 40 दिवसांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे चीनला उकसवणं, चीनला बरं-वाईट बोलणं, ट्रंप यांच्या निवडणूक प्रचाराचा भाग आहे. \n\nजागतिक आरोग्य संकटासाठी चीनला जबाबदार धरून ट्रंप अमेरिकेत साथ आटोक्यात आणण्यात सरकारला आलेलं अपयश झाकू इच्छित आहेत. \n\nमात्र, दोन ध्रुवीय जग, असं जग जिथे अमेरिका आणि चीन दोघांनाही स्वतःचं वर्चस्व हवं आहे, त्याची परिणती अखेर एका युद्धात होईल का? संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना याचीच काळजी आहे. \n\nया 'महा-फुटी'च्या परिणामांवर खुल्या चर्चेवरून एक गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे जग किती वेगाने बदलतंय आणि आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी डिप्लोमॅट्सची तारेवरची कसरत सुरू आहे. \n\n'कुठल्याच प्रकारच्या युद्धात उतरण्याची आपली इच्छा नसल्याच' चीनच्या अध्यक्षांनी आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे. मात्र, अनेक गोष्टी एकत्रितपणे घडत असल्याने हा संर्घष कुठल्या मार्गावर जाईल, हे आत्ताच सांगण कठीण आहे. \n\nविश्लेषकांच्या मते, \"संयुक्त राष्ट्रांच्या बैठका अत्यंत सृजनात्मक असायच्या. यात मोठ-मोठे जागतिक नेते एकमेकांशी डिप्लोमॅटिक चर्चा करायचे. मात्र, आता या चर्चांमध्ये केवळ अराजकता दिसते. इतकंच नाही तर बहुतांश नेते संकुचित स्वार्थांच्या पुढे जाऊन चर्चा करताना दिसत नाहीत.\"\n\nकोरोनाच्या जागतिक संकट काळात संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस गुटेरस यांचं म्हणाले होते की \"ही एकत्र मिळून काम करण्याची वेळ आहे.\" मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी \"सर्व जागतिक नेत्यांनी आपलं अनुसरण करत आपला देश आणि आपले नागरिक यांना प्राधान्य द्यायला हवं\", असं म्हणत गुटेरस यांच्या अगदी विरोधी भूमिका मांडली. \n\nबीबीसीच्या प्रतिनिधी लॉरा लिहितात, \"डोनाल्ड ट्रंप दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले तर त्यांचा एकपक्षवाद अधिक स्पष्ट होईल. इतकंच नाही तर अमेरिका संयुक्त राष्ट्रांना आणखी दूर सारेल.\"\n\nयामुळे नेटोमध्येसुद्धा अमेरिकेचं उत्तरदायित्व कमी होईल का? या प्रश्नावर लॉरा लिहितात, \"जो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तर अमेरिका आणि चीन यांच्यातला तणाव काही प्रमाणात कमी नक्कीच होईल. मात्र, दोन्ही देशात..."} {"inputs":"...\"\n\nशेनोवेथ यांनी ICNC मधील संशोधक मारिया स्टीफन यांच्यासोबत 1900 ते 2006 कालावधीतील नागरी विरोध (Resistance) आणि सामाजिक चळवळींविषयी उपलब्ध माहिती आणि साहित्याचा सखोल अभ्यास केला. ही माहिती नंतर या क्षेत्रातल्या इतर तज्ज्ञांकडूनही तपासून घेण्यात आली. \n\nसत्तांतर घडवून आणण्यासाठीच्या प्रयत्नांचा सुरुवातीला विचार करण्यात आला. एखादी चळवळ ऐन भरात असण्यापासून वर्षभराच्या कालावधीमध्ये जर त्याचं ध्येय साध्य झालं, तर ही चळवळ यशस्वी झाल्याचं मानण्यात आलं. परदेशी सैन्यानं हस्तक्षेप केल्यानं सत्तांतर झालं अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग घेणाऱ्यांच्या सरासरी संख्येपेक्षा (50,000) चौपट होती. \n\nउदाहरणार्थ- फिलीपाईन्समधील मार्को राजवटीच्या विरोधातील 'द पीपल पॉवर कॅम्पेन' पूर्ण भरात असताना तब्बल 20 लाख लोक त्यामध्ये सहभागी झाले होते. 1984 आणि 1985मधील ब्राझीलमधील उठावांमध्ये दहा लाख लोक सामील झाले. 1989 मध्ये झेकोस्लोवाकियामध्ये झालेल्या वेल्वेट रेव्हॉल्यूशनमध्ये (जांभळी क्रांती) 5 लाख आंदोलक सहभागी झाले. \n\n\"अनेक वर्षांपासून पदाला चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांना आव्हान किंवा शह देण्यासाठी मोठे आकडे गरजेचे असतात,\" असं शेनोवेथ म्हणतात. असा सर्वसमावेशक पाठिंबा मिळण्यासाठी अहिंसक आंदोलनं हा एक चांगला पर्याय ठरतो. एकूण लोकसंख्येच्या सुमारे 3.5% जनता आंदोलनात सक्रिय झाली की विजय अटळ असतो. \n\nआंदोलन सर्वोच्च शिखरावर असताना लोकसंख्येच्या 3.5% जनता सहभागी होऊनही ध्येय गाठण्यात अपयशी ठरलं, असं कोणतंच आंदोलन नसल्याचं शेनोवेथ सांगतात. या गोष्टीला त्यांनी '3.5 टक्क्यांचा नियम' (3.5% Rule) असं नाव दिलं आहे. पीपल पॉवर मूव्हमेंटशिवाय 1980च्या दशकाच्या उत्तरार्धात एस्टोनियामध्ये झालेलं सिंगिंग रिव्होल्यूशन (गाणारी क्रांती) आणि 2003च्या सुरुवातीला जॉर्जियामध्ये झालेलं रोझ रेव्होल्यूशन (गुलाब क्रांती) यांचाही अभ्यासात समावेश होता. \n\nनिष्कर्षांनी सुरुवातीला आपणही चकित झाल्याचं शेनोवेथ मान्य करतात. पण अहिंसक आंदोलनांना मोठा पाठिंबा मिळण्याची इतरही कारणं त्या सांगतात. सर्वांत साहजिक कारण म्हणजे हिंसक आंदोलनांमध्ये हिंसा न आवडणाऱ्या किंवा रक्तपाताची भीती वाटणाऱ्या लोकांना सहभागी होता येत नाही. शांततापूर्ण आंदोलनांमध्ये उच्च नीतीमत्ता पाळली जाते. \n\nअहिंसात्मक आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी फारशा शारीरिक अडचणीही येत नसल्याचं शेनोवेथ नमूद करतात. या आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी अगदी चपळ वा ताकदवान असण्याची गरज नसते. \n\nउलट हिंसक आंदोलनांमध्ये सहभागी होण्यासाठी याच गोष्टी प्राथमिकपणे लागतात. कदाचित म्हणूनच चपळ तरुण पुरुषांची अशा आंदोलनांना गरज असते. विविध प्रकारच्या हिंसक आंदोलनांमध्ये धोकेही मोठे असतात. 1989मध्ये तियानानमेन चौकात झालेल्या निदर्शनांना चीननं दिलेलं प्रत्युतर पहा. \n\nशेनोवेथ यांचं असंही म्हणणं आहे, की अहिंसक आंदोलनांची खुलेपणाने चर्चा केली जाऊ शकते. परिणामी असं आंदोलन होणार असल्याची बातमी दूरवर पोहोचू शकते. उलटपक्षी हिंसक आंदोलनांसाठी पुरेशा हत्यारांची गरज..."} {"inputs":"...\" असं मिस्कीन सांगतात. \n\n'लक्षभोजना'ची आठवण\n\nआजकाल राजकीय नेत्यांच्या मुला-नातवंडांचं लग्न म्हटलं की तिथे भरपूर खर्च केला जातो, हे आताशा सर्वांच्या सवयीचं झालं आहे. हजारो लोकांची जेवणं आणि महागडी सजावट असतेच.\n\nविजयसिंह मोहिते पाटील यांच्या विवाहसोहळ्याने राज्यभरात चर्चेची आणि टीकेची एकच झोड उठली होती. या विवाहसोहळ्यात विहिरीत बर्फ टाकल्याचा आणि हजारो लोकांना भोजन दिल्याची चर्चा त्यापुढे अनेक महिने टिकली. त्याला 'लक्षभोजन' अशी संज्ञाही मिळाली. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात त्या घटनेला विश... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्थ कौटुंबिक सोहळा आणि राजकारण दोन्ही वेगळं ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे.\"\n\nअमितच्या राजकारण प्रवेशाबाबत सांगताना संदीप आचार्य म्हणाले, \"गेल्या काही वर्षांपासून अमित कार्यकर्त्यांच्या भेटी घेतच आहेत. शाखांमध्ये जाणं, ज्यांना राज ठाकरेंपर्यंत पोहोचणं शक्य नाही त्यांचं म्हणणं ऐकून घेणं सुरूच आहे. फक्त समारंभ करून राजकीय प्रवेश करायचा की नाही हे राज ठाकरेच ठरवतील. अन्यथा आता अमित राजकारणात आहेच असं म्हणावं लागेल.\"\n\n हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\"गावातले लोक काहीही बोलू शकतात की ही याच्यात्याच्याबरोबर गेली आहे, असं आहे तसं आहे, गावातले लोक तर असे आहेत. पण वेळ पडली तर मुलाच्या बरोबर आंदोलनात जाईन,\" असं त्या म्हणाल्या. \n\nशिवकन्या यांना 4 मुलं आहेत. त्यांच्या 2 मुलींची लग्न झाली आहेत, तर तिसऱ्या मुलीच्या लग्नाचा त्या विचार करत आहेत. \n\n\"मुलीसाठी मी नोकरीवालाच नवरा शोधत आहे, माझा पूर्ण प्रयत्न आहे की मी मुलीसाठी नोकरीवालाच नवरा शोधेन, माझ्या मुलानं सुद्धा नोकरीच करावी असं मला वाटतं. नोकरदाराला महिन्याला पगार मिळतो, शेतकऱ्याला 4 महिन्यांनी पै... उर्वरित लेख लिहा:","targets":"शेतकऱ्यांपैकी 19 हजारच्या आसपास शेतकऱ्यांकडे अफूच्या शेतीचा परवाना आहे. आता सर्वच जण काही संपूर्ण अफू सरकारला विकत नाहीत ना...\" असं ते सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...\"समोर शेत आहे. सात आठ किलोमीटर पुढे गेल्यावर भारत-पाकिस्तान सीमा आहे. आम्ही मागून निघाल्यावर सीमा ओलांडून निघून जाऊ आणि तिथून युद्ध करू.\"\n\nमला असं वाटायचं की हा माणूस सगळं सांगतोय आणि माझ्यावर विश्वास ठेवतोय.हे कधीही छापू नका असंही त्यांनी मला कधीही सांगितलं नाही.\n\nजरनैल सिंग, संत हरचरण सिंग लौंगोवाल आणि शीख स्टुडंट फेडरेशनचे अध्यश्र अमरीक सिंग\n\nरांगत अकाल तख्त कडे जा\n\n4 जून 1984 ला भिंद्रनवालेच्या लोकांची पोझिशन समजून घेण्यासाठी साध्या वेशात अधिकाऱ्यांना सुवर्ण मंदिरात पाठवलं. 5 जूनच्या सकाळी ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना अशोकचक्र मिळवून दिलं,\" ब्रार सांगतात.\n\nपॅराशूट रेजिमेंट\n\nऑपरेशनचं नेतृत्व करणारे जनरल सुंदरजी, जनरल दयाल, जनरल ब्रार यांची योजना होती की रात्रीच्या अंधारात ही मोहीम फत्ते करावी. दहा वाजताच्या आसपास समोरून हल्ला झाला. \n\nकाळा गणवेश घातलेल्या पहली बटालियन आणि पॅराशूट रेजिमेंटच्या कमांडोंना आदेश दिला की त्यांनी परिक्रमेकडे जावं, उजवीकडे वळावं आणि जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर अकाल तख्तकडे कूच करावी. पण जसं कमांडो पुढे सरकले तसं दोन्ही बाजूंनी ऑटोमॅटिक हत्यांरांनी जोरदार गोळीबार सुरू झाला. काही कमांडो या हल्ल्यातून बचावले.\n\nत्यांची मदत करण्यासाठी आलेल्या लेफ्टनंट इसरार रहीम खान यांच्या नेतृत्वात दहाव्या बटालियनच्या गार्ड्सनी जिन्याच्या दोन्ही बाजूंनी मशीन गनचा मारा निष्क्रिय केला. पण सरोवरच्या दुसऱ्या बाजूने त्यांच्यावर जबरदस्त गोळीबार झाला. \n\nकर्नल इसरार खाँ यांनी सरोवर भवनवर गोळी चालवण्यासाठी परवानगी मागितली, पण त्यांना परवानगी नाकारण्यात आली. सांगण्याचा अर्थ असा की लष्कराला ज्या विरोधाचा सामना करावा लागला त्याची त्यांना कल्पना नव्हती. \n\nमजबूत तटबंदी\n\nब्रार सांगतात, \"त्या लोकांचं प्लॅनिंग अतिशय जबरदस्त आहे, हे पहिल्या 45 मिनिटांतच आम्हाला कळलं. त्यांची तटबंदी अतिशय मजबूत होती, त्यामुळे ती ओलांडणं इतकं सोपं नाही हे आम्हाला आधीच कळलं होतं.\"\n\n\"सैनिकांनी तिथे स्टन ग्रेनेड फेकावे, असं मला वाटत होतं. स्टन ग्रेनेड मध्ये जो गॅस असतो त्याने लोक मरत नाही. त्याने फक्त डोकं दुखतं, डोळ्यात पाणी येतं आणि त्याला नीट दिसत नाही. त्याचदरम्यान आमचे जवान आत गेले. पण ग्रेनेड आता फेकण्याचा दुसरा कोणताच मार्ग नव्हता. प्रत्येक खिडकी आणि दरवाजावर सँड बॅग लागले होते. ग्रेनेड भिंतीवर आदळून परिक्रमेवर परत येत होते आणि आमच्याच जवानांवर त्याचा परिणाम होत होता.\" \n\nफक्त उत्तर आणि पश्चिम भागात सैनिकांवर फायरिंग होत नव्हतं. उलट फुटीरवादी जमिनीच्या आतून मेन होलमध्ये निघून मशीन गनने गोळीबार करत आतल्या आत पळून जात होते.\n\nजनरल शाहबेग सिंग यांनी त्यांच्या लोकांना गुडघ्याच्या आसपास गोळीबार करण्याचं ट्रेनिंग दिलं होतं, कारण त्यांना अंदाज होता की भारतीय सैनिक रांगत आपल्या लक्ष्याकडे जातील. इथे कमांडो रांगत काय अगदी चालत पुढे जात होते. म्हणूनच बहुतांश सैनिकांना पायावर गोळी लागली होती.\n\nजेव्हा सैनिक पुढे जायचे थांबले तेव्हा जनरल ब्रार यांनी..."} {"inputs":"...' आपल्या शरीराला कोरोनाच्या संसर्गाविरोधात लढायला शिकवेल. ही लस, आपला कोरोना व्हायरसपासून बचाव करेल किंवा कोव्हिड-19चा त्रास कमी करण्यास मदत करेल. \n\nकोरोना व्हायरसविरोधी प्रभावी लस आणि उत्तम दर्जाची उपचारपद्धती यांच्या मदतीने आपण कोरोना व्हायरसविरोधातील युद्ध जिंकू शकतो. या महामारीतून बाहेर पडण्याचा हाच मार्ग आहे. \n\nकोणती लस सर्वांत जास्त प्रभावी आहे?\n\n'Pfizer' आणि 'BioNTech' या औषध बनवणाऱ्या कंपन्यांनी सर्वांत आधी आपल्या लशीचे अंतीम टप्प्यातील चाचण्यांचे परिणाम जाहीर केले. \n\nकंपनीच्या दाव्याप्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू करण्यात आली आहे. ज्यात स्वयंसेवकांना लशीचा एक डोस देण्यात येईल. त्यानंतर, दोन डोस दिल्याने जास्त काळासाठी आणि मजबूत रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते का, याचा अभ्यास केला जाईल. \n\nकोरोना लस\n\nजगभरातील विविध देशात कोव्हिड-19 विरोधातील लशीवर संशोधन सुरू आहे. 'वुहान इन्स्टिट्युट ऑफ बायलॉजिकल प्रॉडक्ट्स', चीनमध्ये 'सिनोफार्म', रशियामध्ये 'गमलेया' रिसर्च इन्स्टिट्युट यांच्याकडून निर्माण केल्या जाणाऱ्या लशी देखील अंतीम टप्प्यात पोहोचल्या आहेत. \n\nमात्र, ब्राझीलमध्ये चीनी कंपनी 'सिनोव्हॅक' कडून निर्माण केल्या जाणाऱ्या लशीची चाचणी रद्द करण्यात आली आहे. या चाचणीदरम्यान एका स्वयंसेवकाचा मृत्यू झाला होता. \n\nविकासाच्या टप्प्यावर असणाऱ्या लशींचं वेगळेपण काय? \n\n'लशी' चं महत्त्व म्हणजे, शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला सुरिक्षतरित्या व्हायरसच्या संपर्कात येऊ देणं. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीला, व्हायरस शरीरात शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळेल. आणि आपल्या शरीरातील रोकप्रतिकारक शक्ती त्याचा मुकाबला करेल. \n\nअसं करण्याचे अनेक मार्ग आहेत. \n\n'Pfizer', 'BioNTech' ने 'RNA' लशीची निर्माती केली आहे. याचा सद्य स्थितीत प्रायोगिक तत्वावर अभ्यास केला जात आहे. यामध्ये, कोरोना व्हायरसचा गुणसूत्रीय कोड शरीरात सोडला जातो आणि शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीला ट्रेनिंग दिलं जातं. \n\nयाउलट, 'Janssen' कंपनीच्या लशीत सर्दीला कारणीभूत ठरणाऱ्या व्हायरसचा वापर करण्यात आला आहे. या व्हायरसमध्ये काही गुणसूत्रीय बदल करून त्याला निरूपद्रवी बनवण्यात आलं आहे. \n\nजेणेकरून हा व्हायरस 'कोरोना' सारखा दिसेल. याच्या मदतीने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती व्हायरसला ओळखून त्याविरोधात लढण्यास सक्षम होईल. \n\nत्याचप्रमाणे, ऑक्सफर्ड आणि रशियात निर्माण केल्या जाणाऱ्या लशीतही 'चिंपाझी'ला संसर्ग करणाऱ्या निरुपद्रवी व्हायरसचा वापर करण्यात आला आहे. या व्हायरसमध्ये गुणसूत्रीय बदल करून त्याला कोरोना व्हायरससारखं बनवण्यात आलं आहे. जेणेकरून शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीकडून प्रतिसाद मिळेल. \n\nलस\n\nचीनमध्ये बनवण्यात येणाऱ्या लशीत कोरोना व्हायरचा वापर करण्यात आला आहे. पण, हा व्हायरस असक्षम आहे. ज्यामुळे संसर्गाची भीती नाही. \n\nकोणत्या पद्धतीचा वापर केल्याने चांगले परिणाम दिसून येतात यावर अभ्यास गरजेचा आहे. ज्या आव्हानात्मक चाचण्यांमध्ये लोकांना ठरवून संक्रमित केलं जातं. यांच्या..."} {"inputs":"...', 1983 साली आलेला 'सोफीज च्वॉईस' तर 2012 साली आलेल्या 'द आयर्न लेडी' या तीन चित्रपटांमधल्या भूमिकेसाठी मेरील स्ट्रीप यांना ऑस्कर मिळाले आहेत. 'द आयर्न लेडी' चित्रपटात त्यांनी मार्गारेट थॅचरची भूमिका निभावली होती.\n\nमेरील स्ट्रीप\n\nआउट ऑफ आफ्रिका, डेथ बिकम्स हर, द ब्रिजेस ऑफ मॅडिसिन काउंटी, डाउट, मामा मिया, इट्स कॉम्प्लिकेटेड, ज्युली अँड ज्युलिया, लिटिल विमेन, द पोस्ट, द हॉर्स, द डेव्हिल वियर्स प्राडा यासारख्या अनेक चित्रपटांतल्या उत्तम अभिनयासाठी प्रेक्षकांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचं एका यूजरने म्हटलं आहे. \n\nकंगनाचे थलायवी आणि धाकड हे दोन चित्रपट येऊ घातले आहेत. यापैकी थलायवी हा चित्रपट अण्णाद्रमुच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्यावर आधारित आहेत. या चित्रपटात कंगनाने जयललिता यांची भूमिका साकारली आहे. \n\nतर धाकड हा एका स्पाय-अॅक्शन सिनेमा आहे. यात कंगनाने एका गुप्तहेराची भूमिका बजावली आहे. धाकड म्हणजे शूर. या चित्रपटातल्या भूमिकेचं नाव अग्नि असल्याचं कंगनानेच यापूर्वीच्या एका ट्वीटमध्ये सांगितलं होतं. तिचं नाव अग्नी असलं तरी मला ती मृत्यूची देवता भैरवी वाटत असल्याचं ती म्हणाली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...'देशद्रोहाबद्दल शिफ यांचा तपास व्हायला हवा' असंही ट्रंप यांनी म्हटलं.\n\nजो बायडेन\n\nतक्रार लिहिण्यासाठी व्हिसल ब्लोअरला शिफ यांनीच मदत केल्याचा आरोप ट्रंप यांनी केलाय. पण आपण केलेल्या आरोपांचं समर्थन करण्यासाठी ट्रंप यांनी कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत.\n\nआपल्याविरुद्ध करण्यात आलेली तक्रार बरखास्त करण्याची मागणी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी केली असून फक्त 'योग्य' व्हिसल ब्लोअरनाच संरक्षण देण्यात यावं असंही त्यांनी म्हटलंय.\n\nट्रंप यांनी म्हटलं, \"ही व्यक्ती कोण आहे हे देशाला समजणं गरजेचं आहे. का... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या सगळ्या तपशीलाची मागणी या मेमोद्वारे व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ - मिक मलवॅने यांच्याकडे करण्यात आली आहे.\n\nनॅन्सी पलोसी आणि अॅडम शिफ\n\nनॅन्सी पलोसी आणि अॅडम शिफ यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेत महाभियोगाच्या या प्रक्रियेची पाठराखण केली. शिफ म्हणाले, \"आम्ही इथे कोणताही मूर्खपणा करत नाही.\"\n\nहा तपास लवकर संपावा अशी डेमोक्रॅट नेत्यांची इच्छा असल्याचं या दोन्ही नेत्यांनी म्हटलंय.\n\nट्रंप यांनी व्हिसलब्लोअरच्या विरोधात केलेलं वक्तव्य म्हणजे 'साक्षीदाराला स्पष्टपणे घाबरण्याचा प्रयत्न' असून 'हिंसेसाठीची चिथावणी' असल्याचंही त्यांनी म्हटलंय.\n\nव्हिसलब्लोअरने केलेली तक्रार आधीच समितीकडे आलेली होती या ट्रंप यांच्या आरोपाचं शिफ यांनी एका निवेदनाद्वारे खंडन केलंय. समितीला कोणत्याही व्हिसलब्लोअरची तक्रार आधी मिळाली नव्हती, आणि याविषयी आधी विचार करण्यात ला नसल्याचं त्यांनी म्हटलंय.\n\nयाआधीही ट्रंप यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याचा प्रयत्न\n\nडोनाल्ड ट्रंप यांच्यावर याआधीही महाभियोग चालवण्याची मागणी झाली होती.\n\n2016 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका रशियाच्या मदतीनं प्रभावित केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि त्यावेळी महाभियोगाची चर्चा सुरू झाली होती.\n\nत्यानंतर डेमोक्रॅटिक काँग्रेसच्या चार महिला खासदारांवर वांशिक टीका केल्यानं ट्रंप अडचणीत आले होते. त्यावेळीही त्यांच्याविरोधात महाभियोग चालवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, ही मागणी फेटाळण्यात आली.\n\n2016 साली राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी दोन महिलांशी असलेले संबंध गुप्त ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतरही महाभियोग चालवण्याची चर्चा सुरु झाली होती. \n\nमात्र, डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात अजूनही एकदाही महाभियोग चालवण्यात आलेला नाही.\n\nमहाभियोगाची प्रक्रिया\n\nमहाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाला राष्ट्रद्रोह, लाच आणि इतर गंभीर अपराधांबद्दल महाभियोगाला सामोरं जावं लागतं.\n\nमहाभियोगाची ही प्रक्रिया अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजपासून सुरू होते आणि ती मंजूर करण्यासाठी साधारण बहुमत गरजेचं असतं.\n\nसिनेटमध्ये यावर एक सुनावणी होते पण इथे महाभियोगाला मंजुरी देण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.\n\nअमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला..."} {"inputs":"...'मोदी-निर्मीत आपत्ती' होती, असं काँग्रेसला वाटतं. रिझर्व्ह बँकेजवळ 99% नोटा परत आल्या. त्यामुळे सरकारला काळा पैसा मिळालाच नाही, असं पक्षाने आपल्या एका वक्तव्यात म्हटलं आहे. पक्षाने म्हटलं आहे, \"जे नागरिक आपल्या नोटा परत करण्यात सक्षम नव्हते अशांकडून चार लाख कोटींचा फायदा मिळवण्याची पंतप्रधानांना अपेक्षा होती. उलट त्याचा परिणाम असा झाला की नवीन नोटांच्या छपाईसाठी आपल्या कराच्या पैशातले 21,000 कोटी रुपये खर्च झाले.\" \n\nगेल्या काही दिवसात मोदी सरकारने रिझर्व्ह बँकेकडून 3.61 लाख कोटी रुपयांची मागणी क... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याशिवाय रिझर्व्ह बँकेकडे दुसरा पर्याय नाही.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"..., \"अडवाणी यांची रथयात्रा पायाभरणी कार्यक्रमानंतर सुरू झाली होती. त्याआधीच आम्ही (विहिंप) राम-जानकी यात्रेच्या माध्यमातून अनेक रथयात्रा काढल्या होत्या. अडवाणीजी यांनी दिल्लीच्या पालममधून रथयात्रेची सुरुवात आमच्या आंदोलनाला साथ देण्यासाठी केली होती. ते ओडिसामार्गे बिहारला आले. त्यावेळी मी विहिंपचा प्रदेश संघटन मंत्री होतो. या नात्याने मी समस्तीपूरपर्यंत अडवाणींसोबतही होतो.\"\n\nबिहारमधल्या सुपौल जिल्ह्यातलं कमरैल हे कामेश्वर चौपाल यांचं मूळ गाव. हा संपूर्ण भाग कोसीचा आहे. \n\nते सांगतात, \"मी लहान असतान... उर्वरित लेख लिहा:","targets":"मते मोदी सरकारने ट्रस्टमध्ये त्यांनाच सामिल करून घेतलं आहे ज्यांना संत परंपरा, हिंदू धर्म आणि हिंदुत्वाप्रती आस्था आहे.\"\n\nते पुढे सांगतात, \"सबका साथ, सबका विकास, हा भाजपचा संकल्प आहे. शिवाय विश्वस्तांमध्ये मला सहभागी करून घेतलं याचा अर्थ एका दलित व्यक्तीला सामिल करून घेतलं, एवढाच घेता कामा नये. मी खूप आधीपासून या आंदोलनाचा भाग आहे. माझी महत्त्वाकांक्षा होती की ज्याची पायाभरणी केली ते मंदिर माझ्या डोळ्यासमोर उभं झालं पाहिजे. ट्रस्टचे सर्वच विश्वत चांगले आहेत. मी या ट्रस्टचा भाग आहे, हे चांगलंच आहे. नसतो तर आणखी बरं झालं असतं. इतकी चर्चा झाली नसती. \"\n\nट्रस्टमध्ये सामिल करून घेण्याविषयी आपल्याशी कुणी चर्चा केली नव्हती, असं कामेश्वर चौपाल सांगतात. \n\nपंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतरच आपल्याला कळाल्याचं ते सांगतात आणि आता लवकरात लवकर राम मंदिर उभं रहावं, अशी त्यांची इच्छा आहे. \n\nकामेश्वर चौपाल स्वतः एक राजकारणी असल्यामुळे त्यांना ट्रस्टमध्ये सहभागी करून घेण्याचे राजकीय अर्थही काढले जात आहेत. \n\nपायाभरणी कार्यक्रमानंतर ते चर्चेत आले. त्यानंतर भाजपने त्यांना अधिकृतपणे पक्षात सामिल करून घेतलं होतं. त्यांची लोकप्रियता बघून 1991 साली रोसडा या भाजपच्या हक्काच्या लोकसभा मतदारसंघातून पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली होती. मात्र, त्या निवडणुकीत चौपाल यांचा पराभव झाला होता. \n\n1995 साली ते बेगुसराय मतदारसंघातूनही निवडणूक लढले. मात्र, तिथेही त्यांचा पराभव झाला. 2002 साली ते बिहार विधान परिषदेवर निवडून गेले. 2014 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य होते. \n\n2009 सालच्या भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचारात ते स्टार कॅम्पेनर होते. त्या निवडणुकीत कामेश्वर चौपाल यांनी नारा दिला 'रोटी के साथ राम'.\n\n2014 साली भाजपने कामेश्वर चौपाल यांना सुपौल लोकसभेची उमेदवारी दिली. मात्र, ते त्यांचा गृहजिल्ह्या असलेल्या सुपौलमधूनही निवडणूक हरले. त्यानंतर चौपाल यांची राजकीय सक्रीयता जरा कमी झाली आहे. \n\nज्येष्ठ पत्रकार सुरेंद्र किशोर सांगतात, \"हे भाजपचं दलित कार्ड असू शकतं. ते राम मंदिर आंदोलनात सक्रीय होते, यात दुमत नाही. मात्र, गेल्या काही वर्षात लोकांना त्यांचा विसर पडला आहे. मात्र, पुन्हा एकदा दलित चेहऱ्याच्या नावाखाली त्यांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे सहाजिकच याचा फायदा भाजपला होईल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"..., \"लहान मुलांच्या कोव्हिड सेंटरमध्ये 100 ऑक्सिजन बेड्स, 30 कोव्हिडग्रस्त महिलांची प्रसूती करण्यासाठी बेड्स, 12 लहान मुलांचे अतिदक्षता कक्ष, 20 ICU आणि 10 ICU-व्हेन्टिलेटर्स असतील.\"\n\nपालिका अधिकारी म्हणतात, येत्या महिनाभरात याचं काम पूर्ण केलं जाईल.\n\nपंढरपुरात डॉक्टरने सुरू केलं कोव्हिड सेंटर\n\nपंढरपुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. शितल शहा यांनी लहान मुलांचा 15 बेड्सचा कोव्हिड वॉर्ड सुरू केलाय.\n\nडॉ. शहा म्हणतात, \"गेल्यावर्षी पॉझिटिव्ह लहान मुलं आढळून आली नाही. आता मात्र, 10 मुलांमागे 4 मुलांना कोरोनासंसर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मार पुढे सांगतात.\n\nनागपूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर या टास्टफोर्सचे सदस्य आहेत.\n\nते म्हणतात, \"तिसऱ्या लाटेत 20 टक्के लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज आहे. त्यामुळे फक्त 200 बेड्स तयार करून फायदा होणार नाही. नागपूरची लोकसंख्या लक्षात घेता कमीत-कमी 5000 बेड्सची आवश्यकता आहे.\"\n\nठाण्यात उभारणार 100 बेड्सचं सेंटर\n\nठाणे महापालिकेने पार्किंग प्लाझा कोव्हिड सेंटरमध्ये 100 बेड्स लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.\n\n'शारीरिक नाही मानसिक उपचार देणार'\n\nराज्याच्या कोव्हिड टास्कफोर्सचे सदस्य डॉ. समीर दलवाई लहान मुलांच्या डिव्हेलपमेंटल बिहेविअरचे तज्ज्ञ (मानसोपचातज्ज्ञ) आहेत.\n\nते म्हणतात, \"कोरोनामुळे मुलांच्या मनावर परिणाम झालाय. पहिल्या लाटेत मुलं बाहेर पडली नाहीत. आता मुलांमध्ये संसर्ग वाढलाय. काही मुलांचे आई-वडील मृत्यू पावलेत. त्यामुळे त्यांच्या मनावरील ताण वाढलाय. त्यामुळे फक्त शारीरिक नाही, तर मानसिक उपचार देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"..., 80% जनता त्यावरच अवलंबून\n\n\"जागतिक आरोग्य संस्था अर्थातच WHOच्या म्हणण्यानुसार, दर हजार लोकांच्या मागे एक डॉक्टर असणं आवश्यक आहे. भारतात हे प्रमाण चक्क दर तीस हजार लोकांच्या मागे एक किंवा दोन डॉक्टर असं आहे. एवढा विरोधाभास आहे. अशावेळी लोक खाजगी सेवेवर अवलंबून राहतात. किंवा गरिबांसाठी उपचार उपलब्ध होऊ शकत नाहीत,\" डॉ. फडके यांनी पुढे सरकारचा आरोग्य सेवेवरचा खर्च हा मुद्दाही मांडला. \n\nसरकारचा आरोग्य सेवेवरील खर्च\n\nडॉ. फडके यांच्या मते, राज्याचं आरोग्य सामाजिक विषमता या मुद्द्यामुळेही खालावलंय. म्... उर्वरित लेख लिहा:","targets":"टर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"..., अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. \n\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं होतं. पण ते आरक्षण या सरकारला टिकवता आलं नाही. कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्यातील मराठा तरूणांचं भवितव्य अंधारात ढकललं गेलं आहे, याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहे, असं पाटील म्हणाले. \n\nवारंवार तारीख पडली, असं म्हणत आंदोलनाची धार कमी करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं. आता तरूणांची काय भूमिका आहे, ते पाहावं लागेल.\n\n102 व्या घटनादुरुस्तीनुसार कोण... उर्वरित लेख लिहा:","targets":"करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्य सरकार आपली पुढील भूमिका निश्चित करेल. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारले, त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केले जाईल, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.\n\nराज्य सरकार आणि मराठा समाज संघटनांनी न्यायालयात बाजू भक्कमपणे मांडली. मागील भाजप-शिवसेना युती सरकारच्या काळातील कायदेतज्ञांच्या जोडीने नवीन तज्ञ वकिलांची फौज आपण न्यायालयात उभी केली. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे, असं पवार म्हणाले.\n\nदेशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे असतानाही मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार न होणे हे आकलनापलिकडचे आहे. मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी, ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल, अशी आमची खात्री होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्य सरकार आपली पुढील भूमिका निश्चित करेल. \n\nमात्र सर्वोच्च न्यायालयाने जे नाकारले, त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न राहील. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क देण्यासाठी राज्य सरकारला जे शक्य आहे ते सर्व केले जाईल. मराठा बांधवांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्य सरकार करेल. राज्यातील कुठल्याही समाज घटकावर अन्याय होऊ देणार नाही, असंही पवार यांनी म्हटलं.\n\nगुणरत्न सदावर्ते यांच्याकडून निकालाचं स्वागत\n\nसर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी मनापासून आनंदाने स्वागत करतो. महाराष्ट्रातील खुल्या वर्गातील गुणवंतांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. ते भीतीपोटी समोर येऊन बोलू शकत नव्हते. त्यांनी मला व माझ्या कुटुंबीयांना पाठिंबा दर्शवला होता. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशी प्रतिक्रिया अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. \n\n52 मोर्चे, BMW तून जमवलेले लाखो लोक, शरद पवारांनी दिल्लीत बसून घेतलेल्या बैठका, संजय राऊत यांची मराठा आरक्षण प्रकरणात एंट्री, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेठीस धरणे, उद्धव ठाकरे यांच्यावर दबाव आणणे याविरुद्ध खुल्या गुणवंतांनी संविधानामार्फत केलेली ही लढाई होती. \n\nयापुढे आरक्षणाच्या..."} {"inputs":"..., अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. मात्र या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तरं दिली,\" असं मत 'लोकसत्ता'चे राजकीय संपादक संतोष प्रधान यांनी व्यक्त केलं.\n\n\"'सामना'ला मुलाखत देण्यामागे काही कारणं आहेत. अन्य कोणत्याही प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली तर अवघड आणि अडचणीत टाकणाऱ्या प्रश्नांचा सामना करावा लागू शकतो. सामनाच्या बाबतीत तो धोका नाही. 'सामना' हे शिवसेनेचं मुखपत्र असल्याने मुलाखतीसाठी सामनाचीच निवड करण्यात आली\", असं ते म्हणाले. \n\nते पुढे सांगतात, \"पूर्वी पत्रकार टोकदारपणे प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रमुख नेत्याने आपल्याच वर्तमानपत्राला मुलाखत देणं आणि मुलाखत घेणारे राज्यसभा खासदार असणं, असं उदाहरण दुर्मिळच असेल. असं दुसरं उदाहरण मला तरी आठवत नाही\", असं त्यांनी सांगितलं. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nते म्हणाले, \"मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पत्रकारांशी संवाद साधायचे. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी काही पत्रकारांना मुलाखती देतात. मात्र केवळ एकाच वर्तमानपत्राला (जो त्यांच्याच पक्षाचा आहे) मुलाखत दिल्याचं स्मरत नाही.\n\n\"माध्यमं घाबरलेली आहेत. माध्यमं कमुकवत होत आहेत. मनमोहन सिंग सरकारच्या काळात पत्रकार परिषदेत कोणताही प्रश्न विचारता यायचा. आता प्रश्न ठरलेले असतात. ठराविक चॅनेल्स, ठराविक पत्रकारांनाच मुलाखती दिल्या जातात. त्यातूनच तुम्हाला आंबे आवडायचे का, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. यामुळे माध्यमांची विश्वासार्हता घटली आहे. 'गोदी मोडिया' संकल्पना यातूनच निर्माण झाली आहे,\" असं ते सांगतात. \n\nसंजय राऊत-उद्धव ठाकरेंच्या या मुलाखतीची तुलना मोदी-शाहांच्या अशा मुलाखतींशी करता येईल का, असं विचारलं असता 'न्यूजलाँड्री'चे अभिनंदन सेखरी म्हणाले, \"खरं तर ही तुलना योग्य नाहीच. कारण ही काही माध्यमं म्हणतात की आम्ही पत्रकारिता करतोय, मात्र ते जे करत आहेत, त्यामुळे पत्रकार आणि पत्रकारितेचं नुकसानच होतंय. त्यामुळे ते आपल्या कामात प्रामाणिक आहेत, असं आपण म्हणूही शकत नाही. उलट 'सामना' आणि संजय राऊत आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., असं जाणकार सांगतात. \n\nसाधारण दर पावणेतीन वर्षांनी अधिक मास येतो. ग्रेगोरियन कालगणना म्हणजे इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर ३६५ दिवसात एक वर्ष पूर्ण होतं. पण चांद्रमासाचा विचार केला तर ३५४ तिथींचं एक वर्ष असतं. हा ११ दिवसांचा अनुशेष तिसऱ्या वर्षात अधिक महिन्याच्या निमित्ताने भरून निघतो.\n\nअनारशांच्या वाणाबरोबर दीपदान करण्याची पद्धत आहे.\n\nहिंदू पंचांगाचे अभ्यासक दा. कृ. सोमण सांगतात, \"जेव्हा एका राशीत सूर्य असतांना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो, त्यावेळी पहिला तो अधिकमास आणि दुसरा तो निजमास... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सांगतात.\n\nया महिन्यात जावायाला धोंड्याचं जेवण आणि वाण म्हणून काही वस्तू किंवा दागिना द्यायची पद्धत रूढ होत आहे.\n\nतारा भवाळकर ८० वर्षांच्या आहेत. \"एवढ्या वर्षांत महाराष्ट्राच्या अनेक भागात राहिले, संस्कृतीचा जवळून अभ्यास केला तरी ही अधिक महिन्याच्या वाणाची प्रथा मात्र कुठे रुजून वर आलेली दिसली नाही. हा मला सध्याच्या भाषेत निव्वळ सेलिब्रेशनचा फंडा वाटतो. आर्थिक परिस्थिती बदलली तसे वाणाचे संदर्भ बदलले. अधिक महिना यंदा फारच मोठ्या प्रमाणावर प्रस्थ म्हणून वाढलेला दिसतोय. रोकडकेंद्री अर्थव्यवस्थेचं हे लक्षण आहे. \"\n\nतारा भवाळकर म्हणतात की, मार्केटिंगमुळे याचं लोण पसरतं आहे. धोंड्याच्या महिन्याचं वाण अकारण प्रतिष्ठेचं व्हायला लागलं ते त्याच्या जाहिराबाजीमुळे.\n\nअधिक महिन्यात छोट्या मोठ्या दागिन्यांच्या दुकानात झळकणाऱ्या जाहिराती तारा भवाळकर यांच्या बोलण्यातली सत्यता दर्शवतात. सोशल मीडियावरच्या पोस्टसुद्धा पुरेशा बोलक्या ठरतात. पण अश्विनी आणि स्नेहासारख्या सुशिक्षित तरुण मुली नाईलाज म्हणून हे स्वीकारत असतील तर काय करायचं? याचं उत्तर तुमच्याकडे असेल तर आम्हाला नक्की कळवा.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"..., असं ठरलं होतं.\"\n\n\"ते रात्री 9 वाजता गेटवर पोचले तर तिथे दोन्ही मुलं नव्हती. त्यांनी आत जाऊन चौकशी केली तेव्हा कळलं, की गीता आणि संजय दोघेही रेकॉर्डिंगला पोहोचलेच नव्हते.\"\n\nचालत्या गाडीत चाकूने हल्ला\n\nदिल्ली आणि आसपासच्या राज्यातील पोलिसांनी संपूर्ण ताकदीनिशी या मुलांचा शोध सुरू केला. \n\nभगवान दास नावाच्या प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितलं, \"जवळपास साडे सहा वाजता लोहिया हॉस्पिटलजवळ वेगाने जाणारी एक फियाट माझ्या स्कूटर जवळून गेली. मला एका मुलीची किंचाळी ऐकू आली. मी स्कूटरचा वेग वाढवून कारजवळ गे... उर्वरित लेख लिहा:","targets":"वेदना व्यक्त करण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. एखाद्या पंतप्रधानाने अशा प्रकारच्या गुन्ह्यातील पीडित कुटुंबाच्या घरी जाऊन संवेदना प्रकट करणं फार कमी वेळा घडतं.\"\n\nशवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं, की गीता चोप्राच्या शरीरावर पाच वार करण्यात आले होते. संजयच्या शरीरावर वार केल्याच्या एकूण 21 खुणा होत्या. गीताच्या पॅन्टच्या खिशात तिचं आयकार्ड होतं. त्यांच्याजवळ एक पाकिटही सापडलं. त्यात 17 रुपये होते.\n\nकालका मेलमधून दिल्लीला येताना जवानांनी पकडलं\n\nघटनेनंतर रंगा आणि बिल्ला दिल्लीतून आधी मुंबईला पळाले आणि मग तिथून आग्र्याला गेले. \n\nदुर्दैवानं ते आग्र्याहून दिल्लीला येताना ते कालका मेलमधल्या जवानांच्या डब्यात चढले आणि जवानांनी त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली केलं. \n\nसुनेत्रा चौधरी सांगतात, \"या घटनेनंतर ते घाबरले आणि दुसऱ्या शहरांमध्ये पळू लागले. ते एका ट्रेनच्या अशा बोगीत चढले जी लष्कराच्या जवानांसाठी होती. त्यांच्याशी या दोघांचं भांडण झालं आणि जवानांनी त्यांना आयकार्ड मागितलं. रंगाने बिल्लाला म्हटलं, की यांना 'भरलेलं आयकार्ड' देऊन टाक. तेव्हाच जवानांना संशय आला, की काहीतरी काळंबेरं आहे. जवानांनी दोघांनाही बांधलं आणि दिल्ली स्टेशन आल्यावर पोलिसांच्या ताब्यात दिलं.\"\n\nफाशीसाठी बोलावले दोन जल्लाद \n\nरंगा आणि बिल्ला यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयानं ही शिक्षा कायम ठेवली. \n\nराष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी यांनी दोघांची दयायाचिका फेटाळली. फाशीच्या एक आठवड्याआधी दोघांना जेल नंबर 3 च्या फाशीच्या कोठडीत नेण्यात आलं. तिथे त्यांना पूर्णपणे एकांतवासात ठेवण्यात आलं. तिथे ते 24 तास तामिळनाडू स्पेशल पोलीस जवानांच्या देखरेखीत होते.\n\nफाशीसाठी वेगळी यंत्रणा उभारण्यात आली.\n\nदोघांना फाशी देण्यासाठी फरीदकोटहून फकिरा आणि मेरठहून कालू या दोन जल्लादांना बोलवण्यात आलं होतं. सुनेत्रा चौधरी सांगतात, \"कालू आणि फकिरा दोघंही 'लिजेंडरी' होते. फाशी देण्याआधी दोघांनाही 'ओल्ड मंक' दारू देण्याची प्रथाच पडली होती. कारण कुठलीही व्यक्ती मग तो जल्लादच का असेना पूर्ण शुद्धीत दुसऱ्या व्यक्तीचा जीव घेऊ शकत नाही. जेल मॅन्युअलमध्ये फाशी देण्यासाठी जल्लादला केवळ 150 रुपये देण्याचा नियम लिहिला आहे. ही रक्कम खूपच कमी आहे.\"\n\nफाशीसाठी खास दोर\n\nरंगा आणि बिल्ला यांना फाशी देण्यासाठी बिहारच्या बक्सर तुरुंगातून दोर मागवण्यात आले..."} {"inputs":"..., असं त्या सांगतात. \n\nजगजीत सिंग यांची देशाला ओळख झाली ती 'द अनफरगेटेबल'मुळं. \n\nजगजीत सिंग यांचे लहान भाऊ करतार सिंग म्हणतात, \"मधूर संगीत आणि गीतांची उत्तम निवड, हे त्यांच्या यशाचं कारण ठरलं.\" \n\nगझलला दिला नवा आयाम\n\nते म्हणतात, \"त्यांच्या पूर्वी गझलचा अंदाज वेगळा आणि शास्त्रीय होता. संगीतसाज म्हणून तबल्याच्या जोडीनं हार्मोनियम आणि सारंगीचा वापर व्हायचा. पण जगजीत सिंग यांनी पाश्चात्य वाद्य आणि स्टिरिओफोनिक रेकॉर्डिंगचा वापर करत गझलला काळानरूप बनवलं.\" \n\n1979 ला त्यांचं 'कम अलाईव्ह' हे रेकॉर्डिंग... उर्वरित लेख लिहा:","targets":"त नव्हती ती वापरू नयेत, असं मी त्यांना सांगत होतो. तर जगजीतचं मत होतं की तसं केलं तर संगीत नग्न वाटेल. त्यांनी प्रत्यक्षात तसे शब्द वापरले होते. अर्थात गुलजारने यावर कोणतीही तडजोड केली नाही.\" अशी आठवण सरन यांनी सांगितली आहे. \n\n1999 ला जेव्हा जगजीत पाकिस्तानला गेले होते तेव्हा पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांच्या घरीही गेले होते. त्यावेळी दोघांनी पंजाबी गाणी गायली आणि मुशर्रफ यांनी तबलाही वाजवला होता. \n\nभारताचे माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग सुद्धा जगजीत यांचे चाहते आहेत. \n\nत्यांनी जगजीत आणि चित्रा यांना घरी बोलावलं होतं. आपलं कुटुंब फक्त त्यांचंच संगीत ऐकतं, असं त्यांनी मान्य केलं होतं. \n\nकरतार सिंग सांगतात \"एकदा जगजीत सिंग इस्लामाबादवरून दिल्लीला येत असताना विमानातील कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक विमान अडीच तास हवेत ठेवलं होतं.\" \n\n\"आपल्या लाडक्या कलाकाराचा जास्त काळ सहवास लाभावा म्हणून त्यांनी असं केलं होत.\" \n\nआपल्यासोबत संगीतसाथ करणाऱ्या कलाकारांची ते विशेष काळजी घेत असत. त्यांचा सन्मान राखला जावा, याबद्दल ते फार दक्ष असत. \n\nसहकलाकारांची काळजी\n\nसत्या सरन सांगतात, \"विदेश दौऱ्यावर असताना रेकॉर्डिस्ट दमन सूद यांच्यासाठी त्यांनी बेड टी बनवला होता. तसंच त्यांच्या सूटला इस्त्रीही केली होती. सूद यांनी स्वतःच ही माहिती दिली होती.\" \n\nजगजीत सिंग यांचं मत असं होतं की दर दोन वर्षांनी एक अल्बम बनवला पाहिजे कारण चाहत्यांना थोडी प्रतीक्षा करायला लावली पाहिजे, असं त्यांचं मत होतं.\n\nजगजीत सिंग यांना घोड्यांच्या रेसचा शौक होता. एकदा रेसमध्ये त्यांचा घोडा अचानक पुढे गेला. त्यावेळी त्यांचा आनंद गगनात पोहचला. उत्साहाच्या भरात ते जोरजोरात ओरडू लागले. \n\nपण दुसऱ्या दिवशी त्यांचा आवाज बसला. पुढे त्यांचा आवाज गाण्यायोग्य होण्यासाठी चार महिने लागले होते. \n\nदमन सूद म्हणतात, \"त्यांच्या सिगरेटच्या व्यसनामुळं माझा त्यांच्याशी नेहमी वाद होत असे. गुलजार आणि तलत मेहमूद यांची उदाहरणं देऊन ते मला सांगत की सिगरेटमुळं त्यांच्या आवाजाला एक खोली आली आहे.\" \n\nपहिल्यांदा हृदयविकारचा झटका आल्यानंतर त्यांना सिगरेट आणि इतर काही सवयी बंद कराव्या लागल्या होत्या, असं ते सांगतात. \n\nजगजीत सिंह मुलांसमवेत\n\nघसा गरम ठेवण्यासाठी ते स्टीलच्या ग्लासमधून थोडीथोडी रम पीत असत. ही सवयही त्यांना सोडावी लागली होती. \n\nजावेद अख्तर यांनी एकदा म्हटलं होतं..."} {"inputs":"..., असं त्यांचं म्हणणं आहे. आणि शेअरची खरेदी पुढच्या वर्षी मार्च महिन्यात सुरू करावी, असं ते म्हणतात. \n\n\"सराईत गुंतवणूकदारांनी सावध राहावं पण, गुंतवणूक सुरू ठेवायला हरकत नाही. कारण खराब बाजारातही काही शेअर चांगली कामगिरी करत आहेत,\" कुलकर्णी यांनी हे आवर्जून स्पष्ट केलं. \n\n'देशी गुंतवणूकदार वाढले ही जमेची बाजू'\n\nगुंतवणुकदारांच्या डिमॅट खात्यांच्या व्यावस्थापनासाठी आपल्याकडे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड अर्थात CDSL नावाची संस्था आहे. या संस्थेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर ठाकूर यांच्या मते ही घस... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाला यांना वाटतं. \n\n(वरील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीची आहे. तेव्हा गुंतवणुकदारांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच गुंतवणूक करावी.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"..., असं लेखक जेम्स युआन आणि जेसन इंच यांनी त्यांच्या 'सुपरट्रेंड्स ऑफ फ्युचर चायना' या पुस्तकात लिहीलंय. \n\nते म्हणतात, \"पाश्चिमात्य देशांतले लोक लायसन्स नसणाऱ्या माणसाबद्दल जसा विचार करतात, हे तसंच आहे.\"\n\nकंपन्यांमध्येल ज्येष्ठ अधिकारी त्यांच्या व्हिजिटिंग कार्डवर त्यांचा QQ नंबर लिहीत आणि अनेक उद्योगांचे स्वतंत्र QQ अकाऊंट असत. \n\nमा हुआटेंड टेनसेंट कंपनी चे संस्थापक आहेत.\n\n2012 पर्यंत चीनमध्ये QQचे दरमहा 798 दशलक्ष युजर्स झाले होते. तेव्हाच्या चीनच्या एकूण लोकसंख्येच्या निम्म्यापेक्षा हा आकडा मोठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंवादाच्या पद्धतीवरही होतो. हाच परिणाम फेसबुक, व्हॉट्सॲप किंवा वीचॅटवरही दिसून येतो.\n\nतुम्ही त्वरित उत्तर द्याल अशी अपेक्षा इन्स्टंट मेसेजिंगमध्ये केली जाते. \n\n\"म्हणूनच मग वीकेंडला जरी तुम्हाला मेसेज आला तरी तुम्हाला उत्तर द्यावं लागतं.\"\n\nब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसारख्या इंग्लिश प्राथमिक भाषा असणाऱ्या देशांमध्ये आजही ईमेल लिहिण्याची जुनीच प्रथा प्रचलित आहे. \n\n'प्रिय...' ने सुरुवात आणि 'धन्यवाद' ने औपचारिक शेवट करण्याची पद्धत अजूनही पाळली जाते. \n\nपण आशिया खंडातल्या अनेक देशांमध्ये इन्स्टंट ॲप आणि अनौपचारिक मेसेजिंगचा वापर आता जास्त केला जातो. \n\nबिझनेस\n\nचीनमध्ये वीचॅटसोबतच मोठ्या कंपन्यांचं काम बिझनेस ॲपद्वारे होतं. उदाहरणार्थ अलीबाबाचं डिंगटॉक आणि बाईटडान्सचं लार्क. सोबतच वीचॅटचं बिझनेस व्हर्जनही आहे. वीचॅट वर्कमध्ये डॉक्युमेंट शेअरिंग आणि ऑनलाईन एडिटिंग फीचर आहे. पे-रोल सर्व्हिस आणि प्रायव्हसीचं प्रमाणही जास्त आहे. \n\nतर डिंगडाँगमध्ये युजर्सना त्यांचा मेसेज वाचण्यात आलाय वा नाही हे पाहता येतं आणि मेसेज पाहिलेला नसल्यास तो वाचण्याची आठवण करणारा एक पुश मेसेजही पाठवता येतो. \n\nपाश्चिमात्य जगातल्या विखुरलेल्या ऑनलाईन सर्व्हिसेस\n\n30 वर्षांच्या हेलन जिआ चीनमधल्या एका क्रिप्टोकरन्सी ट्रेडिंग कंपनीत पब्लिक रिलेशन्स मॅनेजर आहेत. \n\n2018मध्ये त्या बीजिंगमधून इंग्लंडमध्ये आल्या. इंग्लंडमधल्या ऑनलाईन सेवा विस्कळीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nत्या सांगतात, \"तुम्ही ॲमेझॉनवर काही खरेदी करता, दुसऱ्या ॲपवरून खाण्यापिण्याच्या वस्तू घेता, वेबसाईटवरून अपॉइंटमेंट बुक करता आणि या सगळ्यासाठी ईमेल वा फेसबुक गरजेचं असतं. पण चीनमध्ये हे सगळं एका वीचॅट अकाऊंटवरून होतं.\"\n\nआपला ईमेल वरचेवर तपासण्याची सवय अजून हेलनला झालेली नाही. \n\n\"चीनमध्ये असताना मी कधीच ईमेल पहायचे नाही. म्हणूनच लोक ईमेलला उत्तर देतील अशी माझी अपेक्षाच नसते. आणि ईमेलवरून मनोरंजन तर होत नाही.\"\n\nपण याचा अर्थ चिनी लोक ईमेल अजिबातच वापरत नाहीत, असा नाही. \n\nबहुतेकांकडे ईमेल ॲड्रेस आहे पण अमेरिका वा युरोपातल्या लोकांच्या तुलनेत ते ईमेल्स कमी तपासतात. \n\nचीनमध्ये ईमेल्स आता भूतकाळ झाले आहेत.\n\nईमेल भूतकाळाचा हिस्सा\n\nमला ज्या विद्यार्थिनीने स्वतःचा ईमेल ॲड्रेस दिला होता, तिच्याशी ईमेलद्वारे मी काही काळ संपर्कात राहिलो. ती आता 30 वर्षांची आहे आणि चीनमधल्या..."} {"inputs":"..., आता लोक माझ्यावर हसतील. मग माझ्या अपमानाचं कारणच मी संपवणार अशी भावना पुरुषांच्या मनात घर करते,\" मीनल उलगडून सांगतात. \n\nमुलांना कसं वाढवतोय आपण? \n\nलहान मुलं काय ऐकत मोठी होतात? मुलीसारखा रंग वापरू नकोस, चालू नकोस, बोलू नकोस, विचार करू नकोस. समजून घेणं बाईचं काम, शांत राहणं बाईचं काम, ताकद न लागणारी लहान लहान काम करणं बाईचं काम. तू स्वयंपाकघरात जाऊ नकोस, 'अरे पुरुषासारखा पुरुष तू आणि पोरीच्या हातचा मार खातोस' हे वाक्य माझ्या शेजारणीने तिच्या मुलासाठी उच्चारलेलं मी माझ्या कानाने ऐकलंय. मुलाचं वय... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कॉलेजमध्ये कधी बोलणार? सेक्स किंवा स्त्री-पुरुषाची शरीररचना एवढंच लैंगिक शिक्षणात येतं का?\" ते पोडतिडकीने बोलतात. \n\nपुरुषसत्तेचे बळी पुरुषही ठरतात या गोष्टीचाही ते पुनरुच्चार करतात. \"तुम्ही पुरुषांना वगळून पुरुषांनी केलेल्या अत्याचाराचे प्रश्न कसे सोडवणार? त्यांच्याशी निकोप चर्चा व्हायला हवी, तीही शाळकरी वयापासूनच.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., आमच्या व्यवसायामुळे आम्हाला रोजच विषाणूचा सामना करावा लागत होता. \n\nआमच्या टीममध्ये आम्ही चौघे होतो. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जावं म्हणून दोन कार भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. आम्ही स्वतःच ड्राईव्ह करायचो आणि कार आपल्याशिवाय इतर कुणीही वापरू नये, यावर कटाक्षाने लक्ष ठेवायचो. \n\nसुरक्षित राहण्याचा आणखी एक मार्ग होता 'बूम माईक' वापरणं. या माईकला एक दांडा होता, त्यामुळे इतरांपासून सुरक्षित अंतरावर उभं राहून प्रतिक्रिया, मुलाखत घेता यायची. \n\nस्पेनमधल्या चौकातलं दृश्य\n\nस्पेनमध्ये हॉस्पिटल आणि वृद्धाश्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"परिस्थितीतही कोरोनाच्या लढाईत खारीचा वाटा उचलून देशाला मदत करण्याचा प्रयत्न करणारे अनेक हिरो आम्हाला रोज भेटायचे.\n\nकाही जण आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी फेस मास्क आणि चेहरा झाकण्यासाठीचे सूट बनवत होते. एका हॉटेल व्यावसायिकेने सांगितलं की गरज पडली तर हॉस्पिटलसाठी हॉटेलचे बेड्स द्यायलाही तयार आहे. इतकंच नाही तर स्पेनचे लोक रोज रात्री आठ वाजता आपापल्या बाल्कनीत येऊन आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी टाळ्या वाजवत होते.\n\nबीबीसीच्या पत्रकार प्रतीक्षा घिल्डियाल\n\nदिवसामागून दिवस गेले आणि हळुहळू स्पेनमधली परिस्थिती सुधारू लागली तशी माझी जाण्याची वेळ झाली. मात्र, आता मी दिल्लीला परत जाऊ शकत नव्हते. कारण तोपर्यंत भारतानेही कोरोना विषाणूच्या फैलावाला आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलायला सुरुवात केली होती. याचाच एक भाग म्हणून सर्व आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्यात आली होती. भारताची लोकसंख्या आणि दुबळी आरोग्य यंत्रणा बघता सरकारला दुसरा पर्याय दिसला नसावा.\n\nत्यामुळे मी युकेला जाण्याचा निर्णय घेतला. युकेला बीबीसीचं मुख्यालय आहे. जोवर घरी जाता येत नाही तोवर तिथे थांबावं, असं मी ठरवलं. स्पेनहून निघताना मात्र मला विमान प्रवासाची चांगलीच भीती वाटत होती. माद्रीद विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करण्यात येत होतं. एकमेकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवा, अशी उद्घोषणा वारंवार होत होती.\n\nफ्लाईटही जवळपास रिकामी होती. मी लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर पोहोचले. एरवी प्रवाशांनी ओसंडून वाहत असलेल्या या विमानतळाच्या इमिग्रेशनच्या रांगेत यावेळी पहिल्यांदाच मी एकटी होते. \n\nमी स्पेनवरून आल्यामुळे लंडनमध्ये आल्यावर मला लगेच आयसोलेशनमध्ये पाठवण्यात आलं. हळूहळू मी जे स्पेनमध्ये बघितलं त्याचाच अनुभव मला लंडनमध्ये येऊ लागला. आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी उपकरणांची कमतरता, उशिराने लागू केलेला लॉकडाऊन, टेस्ट किट्सची कमतरता आणि उशिराने पावलं उचलली, अशी राजकारण्यांवर उठलेली टीकेची झोड... युरोपातल्या अनेक देशांमध्ये हाच पॅटर्न बघायला मिळत होता. \n\nस्पेनमध्ये चिंताजनक परिस्थिती होती.\n\nदरम्यानच्या काळात भारतात लॉकडाऊन वाढवण्यात आला. आपल्या घरी लवकरात लवकर परतण्याची कुठलीच चिन्हं मला दिसत नाहीत. जवळपास महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे आणि मला माझ्या नवऱ्याची आठवण येऊ लागली आहे. तोही लॉकडाऊनमुळे दिल्लीत घरातच अडकला आहे.\n\nकोरोना काळात साता समुद्रापारच्या प्रवासाने आपल्याला एक गोष्ट..."} {"inputs":"..., इस्लामिस्ट या कट्टरतावाद्यांच्या गटाकडूनही एकाची हत्या झाली,\" असंही खट्टक यांनी सांगितलं. \n\nडझनावारी प्रकरणांमध्ये पत्रकारांना धमक्या किंवा मारहाण झाली आहे. ज्यात ठार करण्याचा नव्हे तर त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला होता, असं पाकिस्तान फेडरल युनियन ऑफ जर्नालिस्टच्या एका प्रतिनिधीनं सांगितलं.\n\n\"या पत्रकारांच्या बातम्या या देशाच्या लष्कर आणि गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असतात. तसंच, या यंत्रणांच्या आशिर्वादामुळे शहरांमध्ये प्रस्थापित झालेले कट्टरतावाद्यांचे गट यांच्या विरोधात असतात,\" असंही खट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी अधिकाऱ्यानं मला फोन करून झापलं होतं.\"\n\nतसंच, फेडरली अॅडमिनिस्टर्ड ट्रायबल एरियाज (FATA) भागात काम करणाऱ्या एका पत्रकाराला तिथल्या कट्टरतावादी गटाकडून एक फोन आला. या फोनवरील व्यक्तीनं फाटा आणि शेजारील खैबर पख्तुनवा प्रदेशाच्या एकीकरणाच्या मागणीला पाठिंबा देणाऱ्या बातम्या करू नये अशी समज फोनवरून दिली होती.\n\nजूनमध्ये इस्लामाबादमधील एका मशिदीजवळ एका वृत्तवाहिनीच्या कर्मचाऱ्यांवर कट्टरतावाद्यांनी मोठा हल्ला केला होता. मशिदीच्या व्यवस्थापनाकडून विजेच्या व्यवहाराबाबत झालेल्या काही गडबडींबद्दल द डिन न्यूजची टीम तिथं चित्रीकरण करण्यासाठी गेली होती. \n\n\"मी कॅमेरा काढून चित्रीकरण करण्यास सुरुवात केली. तेव्हा मशिदीतला एक दाढीवाला गृहस्थ माझ्याकडे बघत होता.\" असं चित्रीकरण करणाऱ्या रशिद अझीम यांनी सांगितलं. \n\nरशीद पुढे म्हणाले, \"तो माणूस आत गेल्यानंतर मी पुन्हा चित्रीकरण सुरू केलं. पण, तो परत आला आणि त्यानं मला मारत खाली पाडलं आणि ओढत नेण्यास सुरुवात केली. माझ्या मित्रांनी लगेच गाडीत बसून गाडी मुख्य प्रवेशद्वारात आणली. त्यामुळे हल्लेखोराचं लक्ष वेधलं गेलं आणि मी पळून जाण्यात यशस्वी झालो.\"\n\n\"रशीद यांच्या डोक्याला मोठी जखम झाली. तसंच त्यांना मारहाण झाल्यामुळे त्यांचे कपडेही फाटले होते. शरिरावर इतर ठिकाणीही जखमा होत्या,\" असं रशीदचे सहकारी पत्रकार अली उस्मान यांनी सांगितलं.\n\nघटनेच्या दोन दिवसांनंतर रशीद आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी सांगितलं की, मशीद व्यवस्थापनाकडून तुमच्या विरोधात तक्रार आली आहे. रमझानचा महिना असूनही तुम्ही मशिदीत पाणी प्यायलं जे पाकिस्तानच्या कायद्याप्रमाणे गुन्हा ठरतं.\n\n\"हल्लेखोराला कोर्टानं जामीन दिला तसंच रशीद यांनी हल्ल्याची काही दृश्य घेतली होती आणि पोलिसांकडेही दिली होती. या दृश्यांच्या जोरावर पत्रकारांना दहशतीच्या मार्गानं अडवण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद रशीद यांच्यावतीनं करण्यात आला. मात्र, कोर्टानं ते अमान्य केलं. त्यामुळे आता आम्ही त्या प्रकरणासाठी लढणं बंद केलं आहे.\" असं अली उस्मान यांनी सांगितलं.\n\nआणखी वाचा - \n\nआवर्जून पाहावं असं \n\nतुम्हाला माहिती आहे का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"..., उत्तर प्रदेश (80) आणि प. बंगाल (42) या केवळ तीन राज्यांचे मिळून 164 खासदार आहेत. \n\nज्येष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांचंही म्हणणं आहे की याबाबतीत राज्यांमध्ये आधीच असमतोलाची भावना आहे. \n\nत्या म्हणतात की 2018 साली वित्त आयोगात महसूलाच्या वितरणाबाबत दक्षिण भारतीय राज्यांनी नाराजी व्यक्त केली होती. उत्तर भारताचं ओझं दक्षिण भारताने का वहावं, असा त्यांचा सवाल आहे. \n\nलोकसभेची सदस्यसंख्या 1000 झाल्यास महिलांना जास्त प्रमाणात प्रतिनिधित्व मिळेल.\n\nसंसदेची सदस्यसंख्या वाढवणं आणि लहान मतदारसंघ यांचा जनतेला न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा तुम्ही इतरांच्या तुलनेत जास्त विकास केला असेल किंवा तुम्ही स्वतः केलेल्या मेहनतीमुळे तुमचा जीडीपी इतरांच्या तुलनेत चांगला असेल तर हेदेखील निकष मानले गेले पाहिजे.\"\n\nत्या पुढे म्हणतात, \"विचार करायला सुरुवात केली तर काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. सर्व गोष्टींकडे नव्याने बघण्याची गरज आहे. यातून काहीही वाईट निघणार नाही.\"\n\nमाजी राष्ट्रपतींनी या चर्चा तोंड फोडलं, हे अत्यंत महत्त्वाचं आहे, असं जाणकारांना वाटतं. त्यांना वाटतं की खुल्या मनाने नव्या पद्धतीविषयी विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. जेणेकरून संसदेत जाणारे प्रतिनिधी खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करू शकतील.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., उपमुख्यमंत्री, गुजरात\n\nअहमदाबादमध्ये 'बियाँड फेक न्यूज'मध्ये बोलताना उपमुख्यमंत्री नितीन पटेल\n\nफेक न्यूजला आळा घालण्यासाठी गुजरात सरकार कायदा आणण्याचा विचार करत असल्याचं उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितलं आहे. त्यामाध्यमातून दिशाभूल करणाऱ्या, लोकांना चेतवणाऱ्या किंवा लोकांच्या उद्योगाचं आणि व्यापाराचं नुकसान करणाऱ्या बातम्यांना अळा घालण्याचा प्रयत्न केला जाईल. तसंच यामागे असलेल्या लोकांविरोधात कठोक कारवाई कशी करता येईल हे सुद्धा पाहिलं जाईल असं त्यांनी अहमदाबादमधल्या परिषदेत सांगितलं आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. जेव्हा तुम्ही वास्तवातल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता आणि जे गरजेचं नाही तेच तुम्हाला दाखवलं जातं हीसुद्धा एक प्रकारे फेक न्यूजच आहे. हिंदी वृत्तपत्रं काळजीपूर्वक वाचा. अनेक गुणी पत्रकारांचे हात बांधले गेले असल्याची जाणीव तुम्हाला होईल. अशा पत्रकारांना कामात स्वातंत्र्य मिळालं तर ते व्यवस्थेला, सरकारला, राजकारण्यांना प्रश्न विचारतील. आपण कष्टाने उभ्या केलेल्या लोकशाहीचं, आपल्या वृत्तवाहिन्या आणि एकूणच मीडिया अध:पतन करत आहेत. गेल्या चार वर्षांत हे मी अनुभवलं आहे. याआधीही लोकशाहीचं खच्चीकरण आपण अनुभवलं आहे. मी हे पूर्ण जबाबदारीने बोलतो आहे. तुम्ही वाचता त्या वर्तमानपत्रांचे संपादक, तुम्ही ज्यांच्या बातम्या वाचता ते पत्रकार तसंच माध्यमसमूहांचे मालक हे असे सगळे घटक एकत्र मिळून लोकशाहीचा विनाश करत आहेत. सजग नागरिक म्हणून तुम्ही वेळीच जागृत होऊन या खोट्या गोष्टींविरोधात संघर्ष केला नाहीत तर तुमचं भवितव्य कोण बदलवणार? वृत्तवाहिन्यांचं काय चाललं आहे हे तुम्ही समजून घ्यायला हवं. हिंदू-मुस्लिम राजकारणाला ते खतपाणी घालतात. या अशा भारताचं स्वप्न तुम्ही पाहिलं होतं का? : रवीश कुमार, ज्येष्ठ पत्रकार \n\nदुपारी 1.25 - 'हा केवळ पूर्वग्रह नाही तर अजेंडा आहे'\n\nफेक न्यूज संघटित पद्धतीने पसरवल्या जातात. त्यांना भक्कम असं पाठबळ असतं तसंच विशिष्ट असा अजेंडाही असतो. काही वर्षांपूवीच्या आणि आताच्या परिस्थितीत हा मोठा फरक पडला आहे. हा केवळ पूर्वग्रह नाही तर अजेंडा आहे. जबाबदारी किंवा बांधिलकीविना असलेला पूर्वग्रह आहे - स्वरा भास्कर \n\nदुपारी 1 - मला फरक पडत नाही असं म्हणणं सोपं आहे - स्वरा भास्कर\n\nमला फरक पडत नाही असं म्हणणं सोपं आहे, पण व्हिज्युअल मीडियम असं आहे की प्रत्येकाला फरक पडतो. मीम्समधून तुमचा चेहरा सहज ओळखू येतो. धमकी देणारा, घाबरवणारा व्यक्ती त्याची ओळख उघड करत नाही मात्र तरी लोकांना भीती वाटू शकते, असं मत प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर यांनी व्यक्त केलं आहे.\n\nदुपारी 12.40 - 'वैयक्तिक माहिती ही स्वत:ची खाजगी मालमत्ता' \n\nसोशल मीडियावर आपण खाजगी आयुष्याबद्दल मुक्तपणे माहिती देतो, शेअर करतो आणि त्यानंतर माहितीच्या गोपनीयतेविषयी तक्रारी करतो. वैयक्तिक माहिती ही स्वत:ची खाजगी मालमत्ता आहे. कृपया त्याची काळजी घ्या- सोनाली पाटणकर\n\nदुपारी 12.40 - 'फेक न्यूजबाबत कायदेशीर पोकळी जाणवते'\n\nरशियाकडून डेटा अर्थात माहितीमध्ये कशी फेरफार..."} {"inputs":"..., की लोकसभेची एकच जागा महाराष्ट्रात होती. स्वाभाविक सगळ्यांचं लक्ष या जागेकडं होतं. साताऱ्याच्या गादीबद्दल सर्वांनाच आदर आहे. पण त्या गादीची प्रतिष्ठा न ठेवल्यास काय होतं, ते दिसून आलं. श्रीनिवास पाटलांसारख्या नेत्याला निवडून दिल्याबद्दल मी साताऱ्याच्या जनतेचे आभार मानतो.\n\nत्यामुळे गादीला मान देताना उदयनराजेंना मात्र विरोध झाल्याचे पहायला मिळालं. \n\n'मानासोबतच वलयाचंही ओझं येतं'\n\nसध्याच्या वादाच्या अनुषंगानं या मुद्द्याबद्दल बोलताना लोकमत कोल्हापूर आवृत्तीचे निवासी संपादक वसंत भोसले यांनी बीबीसी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"इतर राजघराणी ही लोकशाही प्रक्रियेमध्ये नसल्यानं त्यांची चर्चा होत नाही. या राजघराण्यांना लोकांनीच लोकशाही प्रक्रियेमध्ये आणल्याचंही श्रीमंत माने यांनी म्हटलं. \n\nउदयनराजे भोसले, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण\n\nयाबाबत श्रीमंत माने यांनी यशवंतराव चव्हाण यांची एक आठवण सांगितली. \"यशवंतराव चव्हाणांनी 'गादी' नावाच्या प्रकरणाला लोकशाहीमध्ये आणू नका, असा इशारा दिला होता. त्यांनी दिलेला इशारा आज खरा होताना दिसतोय. त्याचे परिणाम आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळेजण आपल्या रोजीरोटीच्या प्रश्नापासून वेगळे होऊन अस्मिता, गादीचा वारसा यावरच चर्चा करताना दिसत आहेत.\"\n\n\"या राजघराण्यांना जे महत्त्व मिळत आहे ते केवळ शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कर्तबगारीमुळे मिळत आहे. उदयनराजे किंवा शिवेंद्रसिंहराजे यांची स्वतःची कर्तबगारी नाही. उदयनराजे खासदार झाले यापेक्षा त्यांनी वेगळं काही केलेले नाही. आज उदयनराजे नाव न घेता शरद पवार यांच्यावर टीका करत आहेत. पण शरद पवार यांच्यामुळेच ते खासदार झाले. पवार सोबत नसताना ते पडले. त्यामुळे पवारांवर त्यांची टीका किती गांभीर्याने घ्यायची हे पण पहायला पाहिजे. मुळात पुस्तकाचा वाद हा शिवाजी महाराजांच्या गादीपर्यंत यायचं कारण नव्हतं. पण भाजपला जे हवंय तेच घडतंय. यामागचं कारण असं आहे की, भाजपला एकाच वेळेला शिवसेनेवर टीका करायची होती आणि त्याच वेळेला शरद पवारांवरही टीका करायची होती. मराठा समाज हा शिवसेना आणि पवारांच्या मागे का उभा आहे, यावर भाजपला प्रश्न निर्माण करायचे आहेत. अशा वेळी उदयनराजेंना पुढं करत हे सगळं भाजपनं केलं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., की हिंग बनवण्याची प्रक्रिया सुरू होते. \n\nकाबुली सफेद आणि हिंग लाल हे हिंगाचे दोन प्रकार असल्याचं स्पाईसेस बोर्डाची वेबसाईट सांगते. पांढरा किंवा फिका हिंग पाण्यात विरघळतो. तर काळा किंवा गडद हिंग तेलात विरघळतो. \n\nकच्चा हिंग खूप उग्र वासाचा आणि म्हणूनच अनेकांना खाण्यायोग्य वाटत नाही. त्यात डिंक आणि स्टार्च किंवा तांदुळपिठी टाकून हिंगाच्या वड्या केल्या जातात. हिंगात काय घातलं आहे, यावरून त्याच्या किंमतीत फरक पडतो, असं व्यापारी सांगतात. हिंग पावडरच्या रुपातही मिळतो आणि दक्षिण भारतात हिंग भाजून त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आहारात पिष्टमय पदार्थ आणि फायबरचं प्रमाण जास्त असल्यानं हिंग त्याला पूरक ठरतो. \n\n\"अजीर्ण होण्यावर हिंग्वाष्टक चूर्ण घेतलं जातं, त्यात हिंग हा मुख्य घटक आहे. हिंगाचा लेप पोटदुखीवर लावतात. अशी अनेक औषधं आहेत, ज्यात हिंगाचा घटक म्हणून वापर होतो. फक्त हिंग नुसता औषधात कधीच वापरला जात नाही, तर तो तुपावर भाजून त्याचं चूर्ण वापरला जावा, असं आयुर्वेद सांगतो. कच्चा हिंग जास्त प्रमाणात खाल्ल्यास उलटी होऊ शकते.\" \n\nभारतीय लोक इतकं हिंग का खातात? \n\nदिल्लीच्या खडीबावली इथली मसाल्यांची बाजारपेठ ही आशियातल्या सर्वांत मोठ्या घाऊक मसाले बाजारपेठांपैकी ही एक आहे. गेल्या वर्षी दिल्लीत असताना खडीबावलीच्या या बाजाराला मी भेट दिली होती. \n\nतिथल्या एका गल्लीत तर फक्त हिंगाचा वास दरवळत असतो आणि त्यातून अस्सल हिंग शोधून काढणं हाही एक अनुभव असतो. दुकानांमधले ते हिंगाचे ढिगारे पाहिले, की भारतात खरंच किती हिंग वापरला जातो, याचा अंदाज येतो. \n\nभारतातल्या काहींच्या जेवणात हिंगाचा फारसा समावेश नसतो पण अनेक समुदायांचं जेवण त्याशिवाय बनतच नाही. कांदा-लसणीशिवाय बनणाऱ्या पदार्थांमध्ये हिंग हमखास घातला जातो. काहीजण मांसाहारी जेवणातही हिंग घालतात. काहीच नाही, तर हिंग घातलेलं मसाला ताक बहुतेक सर्वांनीच कधी ना कधी प्यायलं असतं. \n\nभारतातच नाही, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानापासून ते अगदी अरब विश्वात, इराणमध्येही हिंगाचा खाद्यपदार्थांत किंवा औषधासाठी उपयोग होतो. पण हिंगाचा उग्र वास जगाच्या काही भागातील लोकांना तो सहसा रुच नाही. \n\nम्हणूनच कुणी हिंगाला 'डेव्हिल्स डंग'ही म्हणतात. कुणाला त्याचा भपकारा आवडत नाही, तर कुणाची भूक त्यामुळे चाळवते. पण हिंग पदार्थात मिसळल्यावर त्याचा वास कुठेतरी नष्ट होतो आणि एक खमंग चव मागे राहते.\n\nतेल तापल्यावर हळद आणि हिंग वेळेत फोडणीत कधी टाकायचा आणि त्यावर लगेच दुसऱ्या भाज्या कशा टाकायच्या याचं तंत्र जमलं, की घरादारात हिंगाचा खमंगपणा दरवळत राहतो. आता हा लेख लिहिता लिहिता मीही भाताला हिंगाची फोडणी दिली आहे आणि त्या वासासोबत अफगाणिस्तान, इराणमध्येही जाऊन आले आहे. \n\nकेरळ, कर्नाटक, तामिळनाडू, अशा दक्षिणेकच्या राज्यांत सांबार, रसममध्ये हिंग असलाच पाहिजे. गुजराती कढी असो, महाराष्ट्रातलं वरण किंवा खिचडी किंवा वांग्याची भाजी. पुढच्या वेळेस या पदार्थांना हिंगाची फोडणी देताना किंवा त्यावर ताव मारताना, हिंगाचा हा इतिहास आणि..."} {"inputs":"..., खासगी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती बंधनकारक असेल. पण इतर सर्व अशैक्षणिक जबाबदाऱ्यांप्रमाणे शाळेत कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षकांवर देण्यात येऊ नये अशी मागणी शिक्षक करत आहेत. \n\n\"शाळा सुरू करण्याबाबत सरकारने सर्वप्रथम धोरण निश्चित करावे. त्याबाबत सरकारी पातळीवर स्पष्टता हवी. नाहीतर यात शिक्षक भरडला जाण्याची शक्यता आहे.\" असं मत शिक्षणतज्ज्ञ रमेश जोशी यांनी व्यक्त केलं. \n\nशाळांमध्ये फीजिकल डिस्टंसिंग पाळता येईल का याबाबत शिक्षकांच्या मनात शंका आहे. लहान वर... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., ख्रिस मॉरिस यांना संघात घेतलं आहे. उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद सिराज या भारतीय त्रिकुटाकडे लक्ष असेल. युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, पवन नेगी युएईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. संघ म्हणून एकत्रित चांगली कामगिरी करण्यात बेंगळुरूला सातत्याने अपयश आलं आहे. विराट आणि एबीच्या बरोबरीने बाकीच्यांना कामगिरी करावी लागेल. \n\nकिंग्ज इलेव्हन पंजाब\n\nपंजाबचा कर्णधार लोकेश राहुलवर यंदा कॅप्टन,कीपर, ओपनर अशी तिहेरी जबाबदारी आहे. तो तिहेरी भूमिकेला कसा न्याय देतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. \n\nतडाखेबंद ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"आंद्रे रसेल हे कॅरेबियन स्टार कोलकातासाठी हुकमी आहेत. \n\nदिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोलकाताकडे यंदा आयोन मॉर्गन आणि टॉम बँटन हेही आहेत. कुलदीप यादव, कमलेश नागरकोट्टी, शिवम मावी, प्रसिध कृष्णा या युवा वेगवान बॉलर्सकडे लक्ष असेल. शुभमन गिलकडून कोलकाताला खूप अपेक्षा आहेत. भन्नाट वेगाने बॉलिंग करणारा लॉकी फर्ग्युसन कोलकाताचं अस्त्र होऊ शकतो. \n\nसनरायझर्स हैदराबाद (2016) \n\nस्पर्धेतील सगळ्यात संतुलित संघांपैकी एक. डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो आणि केन विल्यमसन ही दमदार बॅट्समनचं त्रिकुट हैदराबादकडे आहे. वॉर्नर-बेअरस्टो या सलामीच्या जोडीने प्रतिस्पर्ध्यांना जेरीस आणलं होतं. फॅब्युलस फोरमध्ये गणना होणारा केन विल्यमसन आपली छाप सोडण्यासाठी उत्सुक आहे. सनरायझर्सचं नेतृत्व वॉर्नर करणार का विल्यमसन हे पाहणं रंजक ठरेल. \n\nमोहम्मद नबी आणि रशीद यांना युएईत खेळण्याचा मोठा अनुभव आहे. बॅट आणि बॉलसह चमक दाखवण्यासाठी दोघेही आतूर आहेत. \n\nडेव्हिड वॉर्नर\n\nभुवनेश्वर कुमार, संदीप शर्मा, खलील अहमद, सिद्धार्थ कौल यांनी सातत्याने हैदराबादची बॉलिंग आघाडी व्यवस्थितपणे सांभाळली आहे. विजय शंकरला चांगली कामगिरी करत टीम इंडियाच्या निवडसमितीला प्रभावित करण्याची संधी आहे. मनीष पांडेकडूनही मोठ्या अपेक्षा आहेत. \n\nमुंबई इंडियन्स (2013, 2015, 2017, 2019) \n\nस्पर्धेतील बहुचर्चित आणि लोकप्रिय संघ. रोहित शर्मा दुखापतीनंतर पुनरागमन करण्यासाठी आतूर आहे. गेले काही वर्षात रोहितचा टीम इंडियासाठी आणि आयपीएलमध्ये खेळतानाही भन्नाट फॉर्मात आहे. तोच फॉर्म कायम राखत जेतेपद पटकावण्यासाठी मुंबईचा संघ सज्ज झाला आहे.\n\nरोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह\n\nकाही दिवसांपूर्वी बाप झालेल्या हार्दिक पंड्याचे फिटनेसचे व्हीडिओ चर्चेत असतात. हार्दिक आणि कृणाल पंड्या ही भावांची जोडगोळी मुंबईसाठी कळीची आहे. \n\nकायरन पोलार्ड हा मुंबईचा आधारस्तंभ आहे. वडिलांच्या आजारपणामुळे लसिथ मलिंगा काही सामने खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराह, मिचेल मक्लेघान, ट्रेंट बोल्ट,नॅथन कोल्टिअर नील असं तगडं आक्रमण मुंबईकडे आहे. फिरकीपटू राहुल चहरने गेल्या वर्षी सगळ्यांना प्रभावित केलं होतं. क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना यंदा मोठ्या खेळी कराव्या लागतील. \n\nराजस्थान रॉयल्स (2008)\n\nप्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध संघ. प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या छोट्या खेळाडूंना घेऊन पुढे जाण्याचं राजस्थानचं धोरण..."} {"inputs":"..., गणेश नाईक यांच्यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे.\n\nया नेत्यांच्या जागांबाबत शिवसेना-भाजपमध्ये काय वाटाघाटी होतात, हा मुद्दा उपस्थित झाला आहे. यावर बोलताना विनायक पात्रुडकर म्हणतात, \"भाजपचे 10 ते 15 आमदार शिवसेनेच्या पारंपरिक मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मात्र, भाजपमध्ये इनकमिंग झालीय. या जागांवर ताणाताणी होऊ शकते. शिवसेनेला कुठल्या जागा ऑफर केल्या जातात, हाही मुद्दा आहे.\"\n\n\"काँग्रेस-राष्ट्रवादीतून झालेल्या इनकमिंगमुळे भाजपला जागांचं नीट व्यवस्थापन करावं लागणार आहे,\" असं प्रशांत दीक्षित सांगता... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही राहिली, तरी भाजपला फायदाच होणार असल्याचं दिसतंय,\" असं अलका धुपकर म्हणतात.\n\nजर आम्ही 2014 ला विरोधात बसलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती, असं शिवसेनेचे नेते संजय राऊत नुकतेच म्हणाले होते. त्यावर विचारलं असता राऊत म्हणाले की ती त्यांची वैयक्तिक प्रतिक्रिया होती, पक्षाची भूमिका नाही.\n\n\"आम्ही 2014 साली सत्तेत आलो नसतो, तर त्याच्या पुढची चार वर्ष आम्ही विरोधी पक्षातच राहिलो असतो. आज महाराष्ट्रात शिवसेना सत्तेसाठी प्रबळ दावेदार असता, पर्याय असता. लोक पाहतात की पर्याय काय आहे. (सरकारविरुद्ध) लढणारा विरोधी पक्ष असतो, त्याला पर्याय म्हणून स्वीकारलं जातं अनेकदा. तर ते झालं असतं.\n\n\"मग आज चित्र जरा वेगळं दिसलं असतं, आम्ही मातोश्रीत बसलो असतो आणि सर्वांनी चर्चेसाठी बाहेर रांग लावली असती,\" असं राऊत म्हणाले.\n\nयावरही चंद्रकांत पाटील म्हणाले, \"आता यावर चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. तेव्हा त्यांना विरोधात बसायचं होतं तर त्यांनी बसायला हवं होतं.\" \n\nपितृपक्षानंतर युतीची घोषणा?\n\n\"पितृपक्षासारख्या गोष्टींवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांचा विश्वास असल्यानं एकतर पितृपक्षाचा आठवडा संपून नवरात्र सुरू झाल्यावर घोषणा होऊ शकते. पितृपक्ष संपल्यावर पहिल्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी ते युती जाहीर करू शकतात,\" असा अंदाज विनायक पात्रुडकर यांनी व्यक्त केलाय.\n\nतर रिपाइं आठवले गटाचे नेते आणि राज्यमंत्री अविनाश महातेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, \"शिवसेना-भाजप युतीच्या घोषणेचं गाडं मुहूर्तासाठी अडलेलं असावं.\"\n\n'युती होईल असं गृहीत धरलंय'\n\nशिवसेना-भाजपच्या महायुतीत रिपाइं, शिवसंग्राम, रासप असेही घटकपक्ष आहेत. त्यामुळं या पक्षांच्या जागांचाही मुद्दा उपस्थित होतो.\n\nरिपाइं नेते आणि राज्यमंत्री अविनाश महातेकर म्हणाले, \"शिवसेना-भाजपशी आमची प्राथमिक बोलणी झालीय. आता अंतिम बोलणी व्हायची आहे. लवकरात लवकर युती व्हावी, असं वाटतंय.\"\n\nयुती होईलच असं काही सांगण्यात आलं नाही, पण युती होईल असं गृहित धरलंय, असं महातेकर म्हणाले.\n\nमात्र, महातेकर पुढे म्हणाले, \"युती झाली नाही, तरी आमची रणनीती तयार आहे. पण युती व्हावी असा आमचा प्रयत्न आहे आणि तसा आग्रही धरला आहे.\"\n\nमित्रपक्षांच्या मुद्द्यावर विनायक पात्रुडकर म्हणतात, \"मित्रपक्षांना 18 जागा आहेत. या जागा सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न मित्रपक्षांचा आहे. या दोघांच्या भांडणात आपला बळी..."} {"inputs":"..., तसे लांबलेल्या कोव्हिडचे नेमके परिणाम दिसू लागले आहेत आणि लाँग कोव्हिडमुळे होणाऱ्या मानसिक समस्यांविषयीही आता कुठे माहिती मिळू लागली आहे.\n\nयोगिता यांच्या वास घेण्याच्या क्षमतेवरच कोव्हिडमुळे परिणाम झाला आहे. त्यांना ऑगस्टमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. एक दिवस आलेला ताप आणि अंगदुखी यांशिवाय त्यांना कुठल्या गंभीर समस्या जाणवल्या नाहीत. फक्त दोन आठवडे त्यांची वास घेण्याची क्षमता पूर्णपणे गेली होती. \n\nत्या सांगतात, \"जवळपास दोन महिन्यांनी मला अधुनमधून जळकट वास येऊ लागला. आधी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र याच सकारात्मक विचारांवरही त्याचा परिणाम होतो.\n\nमनोविकारतज्ज्ञ डॉ. अक्षता भट यांनाही वाटतं. त्या म्हणतात, \"लोकांना येणारे अनुभव वेगवेगळे असतात आणि त्याचा सामना करण्याची त्यांची पद्धतही वेगळी असते.\" \n\nलाँग कोव्हिडचा सामना करताना मानसिक आरोग्य कसं उत्तम ठेवायचं? डॉ. अक्षता भट सांगतात, की काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं आणि समुपदेशक किंवा डॉक्टर्सची मदत घेतली तर लाँग कोव्हिडमध्ये मन:स्वास्थ्य चांगलं ठेवता येईल.\n\n- साध्या साध्या गोष्टींनीही मोठा फरक पडू शकतो. त्यामुळे एक शेड्यूल किंवा दिनक्रम ठरवा आणि तो नियमितपणे पाळा\n\n- योग्य आहार अतिशय महत्त्वाचा आहे. शरीराची ताकद वाढण्यासाठी आणि मनासाठीही.\n\n- पाणी प्यायला विसरू नका. कुठल्याही विषाणूजन्य आजारातून बरं होताना पाणी पिणं महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळं थकवा कमी होऊ शकतो, तरतरी येते.\n\n- थकवा जाणवत असला, तरी थोडाफार हलका व्यायाम करा. शरीराची हालचाल होत राहणं गरजेचं आहे.\n\n- विलगीकरण संपलं असेल, तर तुम्ही बाहेरही पडू शकता. गर्दी नसेल अशा ठिकाणी चालण्यासाठी जाणं किंवा निसर्गाच्या जवळ काही काळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी एरवीही चांगलंच.\n\n- शक्य असेल तर सकाळचं कोवळं ऊन येईल अशा जागी काही वेळ घालवा.\n\n- ध्यान किंवा प्राणायाम केल्यानंही मदत होते.\n\n- खोलवर श्वास घेण्याचा सराव करा. त्यामुळे चिंता किंवा ताण कमी होण्यास मदत होते. \n\n- सकारात्मक गोष्टींवर भर द्या, म्हणजे नैराश्यावर मात करणं सोपं जाईल.\n\n- एखादा छंद जोपासा, तुमच्या मनाला उभारी देणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःला गुंतवून ठेवा.\n\n- तुम्हाला जाणवणाऱ्या लक्षणांसाठी डॉक्टरांनी दिलेली औषधं नियमितपणे घ्यायला विसरू नका.\n\n- योग्य आणि शांत झोप मानसिक स्वास्थ्यासाठी आणि आजारातून बरं होण्यासाठी मदत करते.\n\n- गरज भासल्यास समुपदेशकांची किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्या.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"..., त्या प्रत्येक पक्षात कमी-अधिक फरकानं घराणेशाही पहायला मिळते.\"\n\n\"राजकारणात प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे हितसंबंध मोठ्या प्रमाणावर गुंतलेले असतात. अशावेळी बाहेरच्या व्यक्तीकडे सूत्रं सोपविण्यापेक्षा घरातल्याच विश्वासू, सर्वांत जवळच्या व्यक्तीकडेच जबाबदारी दिली जाते. गेल्या काही वर्षांत सर्वच पक्षात ही गोष्ट दिसून आली आहे. शिवसेनाही याला अपवाद नाही,\" प्रधान सांगतात. \n\nसंदीप प्रधान यांनी म्हटलं, \"उद्धव ठाकरेंच्या दृष्टिनं विचार करायचा झाल्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत अनुभवाचा वि... उर्वरित लेख लिहा:","targets":"णयामागची कल्पना ही आदित्य ठाकरे यांची होती. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांमध्ये आदित्य हे ठाकरे कुटुंब आणि महत्त्वाच्या उद्योजकांमधील दुवा म्हणून काम पाहत आहेत. त्यामुळे पर्यावरण किंवा इंडस्ट्रीपैकी एक खातं आदित्य यांना मिळण्याची शक्यताही धवल कुलकर्णी यांनी बोलून दाखवली. \n\nनाईट लाईफ ते व्हॅलेंटाईन\n\nत्यांचं शिक्षण सेंट झेविअर्स शाळेत आणि के. सी. महाविद्यालयातून झालं. त्यांनी कायद्याची पदवी घेतली आहे.\n\n2007मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांच्या 'माय थॉट्स इन व्हाईट अँड ब्लॅक' या हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेतल्या कवितासंग्रहाचं प्रकाशन झालं. नंतर 'उम्मीद' नावाचा 8 गाण्यांचा अल्बमही प्रसिद्ध झाला.\n\nगेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या विषयांवर मतं व्यक्त केली आहेत. त्यांनी निवडक मुद्द्यांवर 'आंदोलनं' केली आहेत. या विषयांच्या निवडींवरून आणि 'आंदोलनां'च्या स्वरूपांवरून त्यांच्याविषयी महत्त्वाची माहिती कळते.\n\nउद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे\n\n2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.\n\nआदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यांसाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.\n\nफक्त मुंबईचे नेते?\n\nआदित्य ठाकरे तरुण पिढीचे नेते असल्याने सोशल मीडियावर खास सक्रिय असतात. त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं तर ते ट्विटरवर प्रतिसादही देताना दिसतात.\n\nपण त्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत गंमतही दिसून येते. जिथे मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्या फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 1 लाख 23 हजार लाइक्स दिसतात. तर इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या ट्विटरवर त्यांचे जवळपास 14 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत.\n\nआदित्य ठाकरे\n\nआदित्य ठाकरेंवर त्यांचं नेतृत्व शहरी आणि मुंबईकेंद्री असल्याचा आरोपही अनेकदा झाला आहे. त्याबद्दल बीबीसी मराठीशी बोलताना युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं होतं, की आदित्यजींचं..."} {"inputs":"..., पण त्यात अनेक आव्हानं आहेत. त्यांचं भविष्य सध्या अधांतरीच आहे.\n\nNRC च्या या लांबलचक प्रक्रियेमध्ये जुतिका दाससारखे अनेक जणं भरडले जात आहेत.\n\nशहीदाच्या पुतण्याचंही नाव नाही\n\nNRC च्या दुसऱ्या यादीत कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकच्या पुतण्याचंही नाव नाहीये. \n\nग्रेनेडिअर चिनमॉय भौमिक राज्यातल्या कछार भागातल्या बोरखेला मतदार संघात राहायचे. त्यांचा मृत्यू कारगिल युद्धात झाला. \n\nचिनमॉय यांच्या 13 वर्षांच्या पुतण्याचं, पिनाक भौमिकचं नाव NRCच्या लिस्टमधून गायब आहे. त्याचे आई-वडील आणि इतर नातेवाईकां... उर्वरित लेख लिहा:","targets":"1971 पर्यंतच्या कोणत्याही मतदार यादीत या लोकांची नावं असायला हवीत.\n\nमुस्लिमांची नावं यादीत सामील करण्यावरून अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.\n\nयाचबरोबर जन्माचा दाखला, जमिनीची कागदपत्र, शरणार्थी प्रमाणपत्र, शाळा-महाविद्यालयांची प्रमाणपत्र, पासपोर्ट, कोर्टाची कागदपत्र, अशी नागरिकत्व सिद्ध करू शकणारी कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाणार आहेत.\n\nजर एखाद्याचं नाव 1971पर्यंतच्या मतदार यादीत नसेल, पण त्याच्या पूर्वजांचं नाव असेल तर त्या व्यक्तीला पूर्वजांशी त्यांचं असलेलं नातं सिद्ध करावं लागेल.\n\nयादीत नाव नसलेल्यांचं काय?\n\nताज्या यादीनुसार राज्यात दोन कोटी 89 लाख आसामी नागरिक आहेत तर 40 लाख लोकांची नावं या यादीत नाहीत.\n\n30 जुलैच्या यादीत ज्यांचं नाव आलेलं नाही त्यांना पुन्हा अपील करायची संधी मिळणार आहे. \n\nआता प्रश्न असा आहे की ज्यांना परदेशी ठरवलं जाईल त्यांचं काय? भारत आणि बांग्लादेशमध्ये बेकायदेशीर नागरिकांना परत पाठवण्याचा कोणताही करार नसल्याने त्या लोकांचं काय ज्यांच्या कित्येक पिढ्या या देशाला आपलं मानून इथे राहात आहेत?\n\nसरकारकडून याचं काहीही स्पष्ट उत्तर आलेलं नाही. आसामचे मंत्री आणि भाजपचे नेते हिमंता बिस्वा शर्मा यांनी डिसेंबरमध्ये म्हटलं की, NRC चं उदिष्ट आसाममध्ये बेकायदेशीररित्या राहाणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना ओळखण्याचं आहे. या लोकांना परत पाठवलं जाईल.\n\nअर्थात त्यांनी पुढे हे ही सांगितलं की, \"बंगाली बोलणारे हिंदू आसामी लोकांसोबतच राहातील.\" त्यांचं हे विधान भाजपच्या विचारधारेशी मिळतं-जुळतं आहे.\n\nकेंद्र सरकारने प्रत्येक हिंदू माणसाला भारतीय नागरिक होण्याचा नैसर्गिक अधिकार देण्याचा एक कायदाही सादर केला होता, पण सर्वसामान्य आसामी नागरिकाला हा कायदा मान्य नाही. \n\nविद्यार्थी आणि काही संघटना या विरोधात जानेवारी महिन्यात रस्त्यावर उतरल्या होत्या. दुसऱ्या बाजूला आसाम सरकारचा मित्र पक्ष आसाम गण परिषद (AGP) देखील या मुद्द्यावर सरकारशी सहमत नाही. \n\nविरोधकांना भीती आहे की हा कायदा मंजूर झाला तर सध्या बांगलादेशात असणाऱ्या 1 कोटी 70 लाख हिंदूंचा आसाममध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होईल.\n\nबीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव, दिलीप शर्मा आणि हर्ष मंदर यांच्या इनपुटसह\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"..., बीड परिसरासाठी त्यांनी मोठा निधी मिळवून दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेल्या नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याकडून त्यांना मोठा राजकीय वारसा मिळाला आहे. एखाद्या पराभवाने त्या खचून जातील असे वाटत नाही'', असं आमदार मोनिका राजळे यांनी सांगितलं. \n\nपंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट\n\nनमस्कार मी पंकजा गोपीनाथ मुंडे, \n\nनिवडणुका झाल्या. निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्वजण आपण पाहात होतात. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यम... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करूनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे. \n\n12 डिसेंबर, लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस. त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त... जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय...तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे. नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?\n\n12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू. \n\nयेणार ना तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की!!!\n\nपंकजा आणि धनंजय मुंडे-भाऊबहीण प्रतिस्पर्धी\n\nगोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतणे धनंजय मुंडे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते. तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसदार म्हणून धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते.\n\n2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.\n\nजानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.\n\nधनंजय मुंडे\n\nनंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. 2013 मध्ये त्यांनी विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय मुंडे विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला. तो आजतागायत सुरू आहे.\n\n2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजा यांनी बाजी मारली. \n\nडिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं.\n\nतेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.\n\n2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या..."} {"inputs":"..., मग कॅमेरा उचलला\n\nसुरूवातीच्या काळात माया आपल्या आईबरोबर डंपिग ग्राऊंडला कचरा गोळा करायला जायच्या. \n\n\"शिक्षण नसल्यामुळे कचरा वेचायला जावं लागायचं. पण समाज आमच्याकडे वाईट नजरेनं पाहायचा. आम्ही रस्त्यानं जायला लागलो की शेजारून चालणारे लोक अक्षरशः नाक दाबून चालायचे. खूप वाईट वाटायचं तेव्हा. \n\nआपण एवढा परिसर स्वच्छ ठेवतो. लोकांसाठी काम करतो आणि तरीही लोक आपल्याला असं वाईट का वागवतात? हे चित्र बदललं पाहिजे. पण यासाठी काय करता येईल? मी सतत हा विचार करत राहायचे,\" त्या सांगतात.\n\nया विचारातूनच माया नाशि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं, मग भले ते किती का साधे प्रश्न असोत, आणि त्यांना न्याय मिळवून देणं हा माझ्या कामाचा भाग होतो. याचे मला पैसेही मिळायला लागले.\"\n\nनाशिकच्या आम्रपाली नगरच्या वस्तीत माया खोडवेंनी आपल्या कामाला सुरूवात केली.\n\n\"माझा पहिला व्हीडिओ मी माझ्या घराजवळच शूट केला. तिथं ड्रेनेजचा पाईप फुटला होता आणि गटाराचं पाणी आख्या वस्तीत वाहत होतं. मी सकाळी पाणी भरायला उठले तेव्हा अवस्था पाहिली आणि कॅमेऱ्यानं शूट करायला लागले.\n\nआसपासचे सगळे मला हसत होते. म्हणायचे, 'हे काय करायली? येड लागलं का?' पण मी काम सुरूच ठेवलं. जेव्हा व्हीडिओ शूट करून लोकांना दाखवला, तेव्हा वस्तीतल्या सगळ्यांना आवडला. मग आम्ही अधिकाऱ्यांना दाखवायला गेलो.\n\nरविवार होता त्या दिवशी. पण त्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवून त्याच दिवशी ड्रेनेजचं काम पूर्ण केलं. तो माझ्या कॅमेऱ्याचा पहिला विजय होता. मला त्या दिवशी खूप छान वाटलं. आपण हे करू शकतो असा आत्मविश्वास आला.\"\n\nहा आत्मविश्वास मिळवण्यासाठी मायांनी खूप मेहनत घेतली होती. पोलिसांचा मार खाल्ला, अधिकाऱ्यांचं उर्मट वागणं सहन केलं, इतकंच काय, ज्यांच्या हक्कांसाठी लढण्याचा वसा हाती घेतला होत त्यांच्याही थट्टेला सामोरं जावं लागलं. पण त्यांनी हार मानली नाही.\n\n\"आज मी कुठेही गेले तरी सकारात्मक प्रतिक्रिया मिळतात. वस्तीतले लोक पाठीशी उभे राहातात. अधिकाऱ्यांकडे जरी गेले तरी ते उठून उभे राहातात. म्हणतात, या ना मॅडम, बसा!\"\n\nटेक्नोलॉजीशी दोस्ती\n\nकॉलेजच्या प्रकल्पासाठी एक शॉर्टफिल्म बनवायची म्हटलं तरी किती वणवण फिरावं लागतं ते कोणत्याही मास मीडियाच्या विद्यार्थ्याला विचारा. आणि इथे तर सगळा 'वन वुमन शो'!\n\nफिल्म मेकिंगसाठी ज्या ज्या तांत्रिक गोष्टी यायला हव्यात त्या सगळ्या माया खोडवे शिकल्या आहेत. बोलता बोलता मोबाईवर आणि कॉम्प्युटरवर एडिट करता येतील अशा पाच-सात सॉफ्टवेअर्सची नावं त्या सांगून टाकतात.\n\n\"सुरुवातीला मला यातलं काही यायचं नाही. फक्त शूट करायचं आणि अधिकाऱ्याला दाखवायचं असं होत. पण नंतर मला कळत गेलं की इतर तांत्रिक गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत. आपलं म्हणणं कमीत कमी शब्दात पण प्रभावीपणे मांडायचं असेल तर एडिटिंग यायला हवं या विचारानं मी ते शिकायला सुरूवात केली.\n\nपण मला सुरुवातीला सगळं फार अवघड गेलं. कारण सगळं इंग्लिशमध्ये होतं. मला काहीच कळायचं नाही.\n\nमग मी नकाशासारखं पाठ करायला लागले. उजव्याकडे तिसऱ्या नंबरवर क्लिक करायचं, मी..."} {"inputs":"..., मी थोडा उदार विचार करायचो आणि मी त्याच्या इच्छांचा आदर ठेवला.\" \n\n\"मला अनेकांनी सांगितलं की तुला तुझ्या मुलाची लाज वाटेल. मात्र, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे.\" \n\nलुईस तीन वर्षांचा असल्यापासून सिझर आणि मारिया लुईझला मुलींसारखे हेअर क्लीप, बो, हेडबँड घालतात. \n\nखेळणी आणि मुलींचे कपडे\n\nअलेक्झॅन्ड्रे सादेह मानसोपचारतज्ज्ञ आणि लैंगिकतज्ज्ञ आहेत. मुल कोणतं खेळणं खेळतं यावरून त्याची लैंगिकता ठरत नाही किंवा त्यातून त्याच्या लैंगिकतेचा अंदाजही बांधता येत नाही, असं ते सांगतात. \n\nते म्हणतात, \"बाळ जन्मताना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाटतं. \n\nशाळेत मुलींचा गणवेश घालून गेल्यास इतर विद्यार्थी लुईसला त्रास देतील, असं सिझर यांना वाटतं. मात्र, ते म्हणतात, \"मला वाटतं आता वेळ आली आहे. तो सुंदर आणि हुशार आहे. मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे.\"\n\nभविष्यात बऱ्याच अडचणी येतील, याची लुईसला कल्पना आहे. मात्र, भविष्याबद्दल त्याच्या काही योजना आहेत. \n\nतो म्हणतो, \"मला संशोधक किंवा मॉडेल व्हायचं आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., सरकारमधीलच आमदार गैरहजर होते. दरम्यान, दिवसभरात (18 जुलै) विश्वासदर्शक प्रस्तावावरील मतदान प्रक्रिया पूर्ण करावी, असं पत्र राज्यपाल वजुभाई वाला यांनी सभापती रमेश कुमार यांना पाठवलं होतं.\n\nया पत्रावरून कर्नाटक विधानसभेत गदारोळ झाला. काँग्रेसचे मंत्री आर. व्ही देशपांडे आणि बायर गौडा यांनी राज्यपालांनी सभापतींना दिलेल्या आदेशावर आक्षेप घेतला. \n\n\"विश्वासदर्शक प्रस्तावावर सभागृह कारवाई कार्यवाही करत आहे आणि काही आमदारांनी शंका उपस्थित केल्या आहेत. अशात राज्यपालांनी घाई करण्याची गरज नाही.\" असं बाय... उर्वरित लेख लिहा:","targets":"सून त्यामुळे या आघाडीचं संख्याबळ 117 वरून 102 वर घसरलं आहे. दुसरीकडे 225 आमदारांच्या सभागृहात भाजपकडे 105 आमदार आहेत.\n\nत्यामुळे विरोधी पक्षनेते येडियुरप्पा यांनी विश्वासमताची प्रक्रिया एका दिवसांत पार पाडावी अशी मागणी केली होती. येडियुरप्पा यांच्या या मागणीनंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी 'विरोधी पक्षनेत्यांना खूपच घाई झाली आहे,' असा टोला लगावला.\n\n'ऑपरेशन कमळ'चा प्रवास\n\n'ऑपरेशन कमळ' ही कर्नाटकातच जन्माला आलेली संकल्पना आहे. 2008 मध्ये भाजपने विधानसभेच्या 110 जागा जिंकत दक्षिण भारतात पहिल्यांदा सत्ता मिळवली होती. त्यावेळी या संकल्पनेचा उपयोग करण्यात आला होता.\n\nया 'ऑपरेशन कमळ'नुसार काँग्रेस आणि जेडीएसच्या सदस्यांनी वैयक्तिक कारणं देत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये भाजपने उमेदवारी दिली.\n\nया ऑपरेशनमध्ये सहभागी झालेल्या आठ आमदारांपैकी पाच जण भाजपच्या तिकिटावर निवडून आले तर तीनजण ही निवडणूक हरले. पण या ऑपरेशनमुळे भाजपला विधानसभेमध्ये बहुमत मिळवण्यात यश आलं.\n\nडिसेंबर 2018मध्ये पुन्हा एकदा 'ऑपरेशन कमळ' चा प्रयत्न झाला, ज्यावेळी 22 डिसेंबरला करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारातून जारकीहोळी यांना कामगिरी चांगली नसल्याचं कारण देत मंत्रीमंडळातून वगळण्यात आलं होतं.\n\nजानेवारी 2019 मध्ये तिसऱ्यांदा 'ऑपरेशन कमळ' राबवण्यात आलं. यावेळी जारकीहोळी स्वतःसोबत इतर काही आमदारांना मुंबईला घेऊन आले. पण आवश्यक आकडा गाठता न आल्याने हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला.\n\nदरम्यान सरकारमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या 21 मंत्र्यांनी आपली पदं सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेणेकरून आघाडीतून बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांना मंत्रिपदाचं आश्वासन देऊन त्यांची समजूत काढता येईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वस्तूंना सर्वसामान्य लोक एका तासात तीनपेक्षा अधिक वेळा स्पर्श करतात. हेच लोक आपल्या चेहऱ्याला तासाभरात 3.6 वेळा स्पर्श करतात.\n\nऑस्ट्रेलियातल्या वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या अभ्यासात हेच आकडे कमी होते. कारण वैद्यकीय क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करताना ते वर्गात होते. कदाचित हे यामुळं असेल की, वर्गाबाहेर किंवा इतरत्र तुम्हाला स्पर्श करण्यासाठी अनेक गोष्टी असतात.\n\nलीड्स विद्यापीठाच्या प्राध्यापक स्टेफेन ग्रिफिन यांना वाटतं की, \"मास्क वापरल... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण्याची क्रिया एखादी व्यक्ती वारंवार करत असेल, तर मित्रांना किंवा इतरांना सांगून, ते आठवण करून द्यायला सांगू शकतात.\"\n\nमग अशावेळी हातमोजे वापरायचे का, असाही प्रश्न अनेकांना पडतो. मात्र, हातमोजे वापरणं धोकायदायक ठरू शकतात, कारण ते स्वच्छ ठेवणं गरजेचं असतं. अन्यथा, त्यातूनच विषाणूंचा प्रसार होऊ शकतो.\n\nहात धुणं सर्वात उत्तम उपाय \n\nस्वच्छ पाण्यानं नीट हात धुणं यापेक्षा उत्तम उपाय नाहीय. अर्थात, त्याचसोबत सतर्कता बाळगणंही आवश्यक आहे.\n\nकोरोना व्हायरसवरील लस आणि औषधांची वाट पाहत बसण्यापेक्षा हात धुवणं, चेहऱ्याला वारंवार स्पर्श न करणं अशा गोष्टींच्या मदतीनं आपण आपला बचाव करू शकतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनीही 28 फेब्रुवारी 2020 च्या एका संमेलनात सांगितलं होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"..., सीरिया यांना तडाखा दिला होता.\n\nअमेरिकेतील कँपबेल विद्यापीठात सागरी मार्गाच्या इतिहासाचे प्राध्यापक असलेले सेल मर्कोग्लियानो सांगतात, \"सुएझ कालव्यात त्यावेळी अडकलेल्या जहाजांना कोणाचाही निशाणा बनायचं नव्हतं. त्यामुळेच त्यांना ग्रेट बिटर तलावात आश्रय घ्यावा लागला.\"\n\nयुद्धाच्या दुसऱ्या दिवशी इजिप्तनं सुएझ कालव्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक जहाज बुडवलं. तिथे स्फोटकं लावली जेणेकरून तो मार्ग बंद होईल आणि इस्रायल येण्या-जाण्यासाठी सुएझ कालव्याचा वापर करू शकणार नाही. तिन्ही अरब देशांच्या पराभवानंतर ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"केला होता.\n\nअसोसिएशनने टेबल टेनिसपासून फुटबॉलपर्यंत अनेक खेळ खेळून पाहिले. स्वतःचं पोस्ट ऑफिस उघडलं. अगदी पोस्टाची तिकिटंही काढली, जी नंतर जगभरातील संग्राहकांना देण्यात आली. \n\nमर्कोग्लियानो सांगतात, \"मात्र जेव्हा अनेक वर्षांनंतरही जहाजांची कोंडी कायम राहिली, तेव्हा अनेक कंपन्यांनी आपली जहाजं निकामी झाल्याचं घोषित करून विमा कंपन्यांकडे नुकसानभरपाईचे दावे केले.\"\n\nया जहाजांवर सिनाईच्या वाळवंटातून येणाऱ्या पिवळ्या रेतीचा थर जमा झाला होता आणि असंच सोडून दिल्यामुळे या जहाजांना 'यलो फ्लीट' असंही म्हटलं जाऊ लागलं होतं. \n\nसुएझ कालवा बंद ठेवल्याचा नेमका परिणाम काय झाला?\n\nइतिहासकार लिंकन पेन यांनी 'द सी अँड द सिव्हिलायझेशन : अ मेरिटाइम हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड' या नावानं एक पुस्तक लिहिलं आहे. \n\nत्यांनी बीबीसी मुंडोला सांगितलं की, सुएझचा कालवा 1869 पासून खुला झाला होता. पण 1960 च्या दशकापर्यंत या मार्गावरून होणारा व्यापार प्रचंड वाढला होता. हा एक अतिशय महत्त्वाचा सागरी मार्ग बनला होता आणि या मार्गानं जाणाऱ्या जहाजांना आफ्रिकेहून जावं लागायचं नाही.\"\n\nलिंकन पेन सांगतात, \"त्यामुळेच 1967 साली जेव्हा हा मार्ग बंद झाला होता, तेव्हा त्याचा परिणाम सगळ्या जगावर झाला. दीर्घकाळापर्यंत तो टिकून राहिला. सर्वाधिक प्रभाव इजिप्तवर झालेला पहायला मिळाला. कारण इजिप्तच्या जीडीपीचा चार टक्के हिस्सा हा सुएझ कालव्यातून जाणाऱ्या जहाजांमधूनच यायचा.\"\n\n1975 सुएझ कालवा व्यापारासाठी खुला करण्यात आला.\n\n\"अरब देशांसमोरील अडचणही वाढली. कारण त्यांच्या देशातून जाणाऱ्या तेलाची वाहतूकही याच मार्गानं व्हायची. परिणामी युरोपला रशिया अधिक तेल विकायला लागला. जगाच्या आर्थिक चक्राला अमेरिका आणि युरोपच गती देत होते. तेव्हा चीन आर्थिक महासत्ता बनला नव्हता. युरोप जी जहाजं पाठवायचा, ती छोटी असायची. त्यांना आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरून पुढे जावं लागायचं त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढायचा.\"\n\nलिंकन पेन पुढे सांगतात, \"आफ्रिकेचा हा रस्ता चांगलाच लांब पल्ल्याचा पडायचा. त्यामुळे नंतर हे ठरवलं गेलं की दोन लहान जहाजं पाठविण्याऐवजी एकच मोठं जहाज पाठवलं जावं. त्यानंतर जहाजांचा आकार वाढत गेला. 1975 साली जेव्हा सुएझ कालव्याचा रस्ता पुन्हा खुला करण्यात आला, तेव्हा अशी काही जहाजं होती, जी त्या मार्गानं जाऊ शकत नव्हती. त्यामुळेच इजिप्तनं कालव्याच्या रुंदीकरणाचं काम हाती घेतलं.\" \n\nसुएझ..."} {"inputs":"...,\" असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात. \n\n4. 'आर्मस्ट्राँग' भुजबळ\n\nपुढे 1999 साली सोनिया गांधींच्या परदेशी मुळाच्या विषयावरून शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. छगन भुजबळ राष्ट्रवादीत गेले. त्याच वर्षी काँग्रेस-राष्ट्रवादीचं आघाडीचं सरकार सत्तेत आलं आणि भुजबळ महाराष्ट्राचे गृहमंत्री झाले. \n\nमुंबई दंगल प्रकरणी बाळासाहेबांना अटक करण्याचं फर्मान जेव्हा त्यांच्या खात्याने काढलं, तेव्हा राजकीय वादळ निर्माण झालं होतं. पण कोर्टानं बाळासाहेबांना दिलासा दिला. \n\nएव्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा देशानं पाहिलं. भुजबळही त्याला अपवाद ठरू नयेत, हे वाईट होतं. सत्ताकांक्षा वाढत जाण्याच्या काळात झालेले बदल स्तिमित करणारे होते.\"\n\nपुढे बर्दापूरकर म्हणतात, \"जनाधार असणारा, मतदारसंघाची बांधणी करणारा, शिवसेनेच्या नेतृत्वाला आव्हान देणारा नेता, आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांमध्ये अडकावा ही खंत आहे. भुजबळ सध्या जामिनावर बाहेर आले आहेत. त्यांचं निर्दोषत्व अजून सिद्ध व्हायचं आहे, पण त्यांच्या चाहत्यांना ते सुटतील अशी अपेक्षा आहे.\" \n\nभुजबळांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणतात, \"आतापर्यंत देशात तीन हजार कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप असलेले 15 दिवसांत जेलमधून बाहेर आले आहेत. मग कोणताही वाईट गुन्हा सिद्ध झालेला नसतानाही भुजबळांना दोन वर्षं जामीन का होत नाही, हा प्रश्न आम्हाला पडला आहे. यामागे ओबीसी नेत्यांना अडकवण्याचा डाव असल्याचं मला वाटतं.\"\n\nभुजबळ यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल आव्हाड म्हणतात \"हे प्रकरण न्यायालयात असल्याने त्याबद्दल आताच बोलणं अवघड आहे. पण, ते निर्दोष सुटतील हीच आशा आहे.\"\n\n6. ओबीसींचा पुढारी?\n\nतब्बल दोन दशकं शिवसेनेत कार्यकर्ता, नगरसेवक ते महापौर असा राजकीय प्रवासकेल्यानंतर छगन भुजबळ 1991 साली सेनेतून बाहेर पडले, तोपर्यंत ते माळी समाजातून आलेले आहेत, याची कधी विशेष चर्चा झाली नाही. पण काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यावर ते स्वतःच्या माळी असल्याचा वारंवार उल्लेख करू लागले. \n\n\"शिवसेना हा निष्ठावंतांवर उभा राहिलेला पक्ष. बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीने जातीय समीकरणं महत्त्वाची नव्हती. खरंतर शिवसेनेला मुंबईबाहेर काही प्रमाणात वाढवलं ते भुजबळांनी. हेच भुजबळ पुढे काँग्रेसमध्ये आले आणि त्यांनी पक्षातली ओबीसी समाजाची पोकळी भरून काढली,\" असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ सांगतात.\n\nकाँग्रेससारख्या मोठ्या पक्षात आपलं वजन वाढवण्यासाठी भुजबळांनी मोर्चेबांधणी सुरू केली. 1992 साली त्यांनी समता परिषदेची स्थापना केली. शाहू-फुले-आंबेडकर यांच्या नावाने त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले. \n\nमुंबईहून येवल्याला जाणं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होणं या दोन्ही गोष्टी भुजबळांच्या नव्या राजकारणासाठी फायद्याच्या ठरल्या. पण तरीही भुजबळ स्वत:ला सर्व ओबीसींचा नेता म्हणून प्रस्थापित करू शकले नाहीत, असं प्रकाश बाळ यांना वाटतं. \"ओबीसी नेता होण्यापेक्षा..."} {"inputs":"...-चार, पाच-पाच मुलींची बाळंतपणं परंपरा म्हणून वाट्टेल त्या परिस्थितीत केली. पण यांना एका मुलीचं किंवा सुनेचं होत नाही.\"\n\nआधुनिक म्हणून आपल्या आधीच्या पिढीचं करण्यातून सुटले आणि पुढच्या पिढीचंही. हे ज्येष्ठ स्वतःच्या आईवडिलांचं साधं साधं मोतीबिंदूचं ऑपरेशन सुद्धा करायला टाळाटाळ करायचे आणि त्यांना आता आपल्या मुलांनी उठता बसता आपल्याला विचारावं, असं वाटतंय.\"\n\nपण नाण्याची दुसरी बाजूही आहे\n\nआज आजी-आजोबा बनलेल्या पिढीचं सॅण्डविच झालेलं आहे. आधीची पिढी जुन्या विचारांची तर आताची पिढी एकदम नव्या विचारांची... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारी आजोबांनी आणि बाबांनी घेणंही तितकंच गरजेचं आहे,\" असं त्या म्हणतात. \n\nआजी आजोबांनाही वाटतं की एकमेकांना वेळ द्यावा\n\nकवियत्री आणि ब्लॉगर असणाऱ्या मोहिनी घारपुरेंचंही काहीसं असंच मत आहे. त्या म्हणतात, \"मुलं सांभाळणं ही एकट्या स्त्रीची जबाबदारी असं मानायचे दिवस केव्हाच मागे सरले आहेत. घरातील सर्व ज्येष्ठांनी मुलांची जबाबदारी स्वखुशीने, आनंदाने पेलली पाहिजे, असं मला वाटतं. म्हणजे मुलाची आई घरात नाही म्हणून त्याला जेवायलाच दिलं नाही, मुलाचे वडील घरी नाहीत तर त्याला कोणी फिरायला, सायकल चालवायला वगैरे जाऊच दिलं नाही, अशी चालढकल करूच नये, असं मला वाटतं.\" \n\n\"घरात जो मोठा सदस्य ज्या वेळी उपस्थित असेल त्याने घरातल्या लहान मुलामुलींची त्या त्या वेळची गरज ओळखून ती पूर्ण करून मोकळं व्हायला पाहिजे,\" असं त्या सांगतात. \"दुसरं म्हणजे घरात माणसं नसतील तर पर्यायी व्यवस्थाही निर्माण व्हायला हव्यात. पाळणाघरांकडे ज्या नकारात्मक दृष्टिकोनातून आजही पाहिलं जातं तो दृष्टिकोन बदलायला हवा.\"\n\nस्पेस जपा, पण नातीही\n\nआम्ही जेवढ्या आजी-आजोबांशी बोललो त्यातल्या बहुतांश जणांची तक्रार होती की त्यांना त्यांच्या मनासारखं जगायला स्पेस मिळत नाही. पण जेव्हा आम्ही नव्या पिढीतल्या आई-बाबांशी बोललो तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, आमच्याही अडचणी समजून घ्या. \n\nआधी कस्टमर केअर एक्झिकेटिव्ह असणाऱ्या आणि आता बाळाच्या जन्मानंतर पूर्णवेळ गृहिणी असणाऱ्या मैथिली अतुल म्हणतात, \"मुलाचे आजी आजोबा बाळ सांभाळायला तयार नसतात, कारण आता निवृत्तीनंतर त्यांना त्यांची स्पेस हवी असते. एखाद्याला त्याची स्पेस हवी असणं यात चूक काहीच नाही. पण आपल्याला गरज होती, तेव्हा आपणही आपली मुलं सासू-सासऱ्यांकडे सांभाळायला दिली होती, हा विचार त्यांच्या मनात येत नाही का?\"\n\n\"बरं, आणि आपल्या संसारात गुंतून पडल्यामुळे मुलं त्यांच्याशी बोलली नाहीत, त्यांना भेटली नाहीत तर लगेच नाराज होतात. म्हणतात, मुलांना माया नाही. अरे! टाळी एक हाताने वाजत नाही!\"\n\n\"त्यांच्यावर जबरदस्ती नसते किंवा त्यांना कुणी गृहितही धरत नाही. पण निदान कशाची गरज जास्त आहे हे समजण्याइतके आजचे आजी आजोबा नक्कीच सूज्ञ आहेत. जर तुम्ही मुलांकडून सगळ्या अपेक्षा करता, आणि मुलं त्या अपेक्षा स्वतःचा संसार सांभाळून जमेल तसं पूर्णही करतात, तर किमान अडीअडचणीच्या वेळी तुम्ही नातवंडांना सांभाळलं तर मुलांना नात्यात सलोखा निर्माण होईल. नाहीतर..."} {"inputs":"...-राजीव यांच्यानंतर त्यांच्या घरातलाच नेता पाहिजे आणि दुसरी म्हणजे सोनिया गांधी यांनी पक्ष वाचवला. खरे तर, त्यांच्या नेतृत्वाला सगळ्यांनी पक्षात मान्यता दिली याचे कारण त्या अध्यक्ष राहिल्याने पक्षात जी बिघाडी होती, वर सांगितलेला जो आजार होता, त्यावर उपाय न करता खुज्या आणि राजकीय मध्यस्थीवर स्वतःचे पोटपाणी चालवणार्‍या 'नेत्यांचे' आपआपल्या छोट्या वर्तुळांवरचे नियंत्रण टिकून राहात होते. \n\nज्योतिरादित्य शिंदे\n\nत्यातून मग राष्ट्रीय नेतृत्व तर नाहीच, पण राज्यांतही हळूहळू नेतृत्व संपुष्टात आले. मध्यस्था... उर्वरित लेख लिहा:","targets":"्तनात दिसलेली नाही.\n\nमोदी सरकार आले तेव्हा अगदी अल्पकाळ जमीनविषयक कायद्यातील दुरुस्तीच्या विरोधात थोडेबहुत आंदोलन झाले, ते सोडले तर कॉंग्रेसने काही आंदोलन हाती घेतले असे तर झालेच नाही, पण चालू असलेल्या आंदोलनांमध्ये भाग घेण्याचे प्रयत्न देखील केले गेले नाही. \n\nइंदिरा गांधी जेमतेम दीड वर्ष विरोधी पक्षात होत्या (1977-1979). त्या थोडक्या काळात आणि एकीकडे शहा कमिशनच्या कामात अडकलेल्या असूनही त्यांनी आपण सतत थेट आणि आक्रमक विरोधक म्हणून जनतेपुढे राहू याची काळजी घेतली. तो इतिहास तर कॉंग्रेस पक्षाचा स्वतःचाच आहे; पण त्याचीही आठवण आजच्या कॉंग्रेसला येत नाही.\n\nइंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या मृत्यूंनंतर सगळ्या पक्षाने फक्त कुटुंबभक्तीचा कार्यक्रम करून आपल्या विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले.\n\nप्रेस रिलीज, टीव्हीवर जरा मोठ्या आवाजात बोलणे, आणखी झालेच तर आता हल्ली ट्विटरवर खूप फॉलो करणारे मिळवणे याच्यावर कॉंग्रेसच्या बर्‍याच लोकांचे राजकारण थांबते.\n\nदुसरीकडे, अनेकांच्यासाठी पक्ष एवढा खलास झाला असला तरी आपल्या पोरापुतण्यांना कुठल्यातरी भाकड पदांचा चंदा भरवण्यासाठी धडपडणे एवढेच पक्षकार्य उरलेले आहे. अशाच लोकांचे प्रतिनिधित्व सैरावैरा भाजपाच्या दिशेने धावणारे कॉंग्रेसवाले करीत असतात. \n\nगेल्या अवघ्या सहा-सात महिन्यांचा काळ आठवून बघा. कलम 370चा विषय आला तर कॉंग्रेस गप्प. का? तर बहुतेक असे सांगतील की लोक त्या मुद्द्यावर आमच्या मागे येणार नव्हते. नागरिकत्वाच्या मुद्द्यावर अनेक ठिकाणी आंदोलने झाली, पण कॉंग्रेस लपून बसलेली. का? तर त्या आंदोलनात उतरले तर आपण मुस्लिमांची बाजू घेतो असे चित्र तयार होईल ही भीती. लोकमत हे प्रचार करून बदलण्याची धमक असावी लागते, तसे ते आपण बदलू अशी ईर्ष्या पूर्णपणे संपल्याचे हे लक्षण आहे. \n\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी\n\nपण अर्थव्यवस्था कोसळते आहे त्याचे काय? त्या मुद्द्यावर, बेरोजगारीवर, कशावरच रस्त्यावर उतरून जनमत संघटित करण्याचे राजकारण करण्याची तयारी पक्षाने दाखवलेली दिसणार नाही. \n\nअर्थात याला कारण आहे. ते म्हणजे देशातले जे विविध वादग्रस्त किंवा गुंतागुंतीचे मुद्दे आहेत, त्यांच्याविषयी पक्षाकडे पक्के धोरण नाही, आपण काय कार्यक्रम अमलात आणू याची निश्चिती नाही. \n\nनिवडणुकीच्या वेळी लोकप्रिय करता न आलेल्या सार्वत्रिक किमान उत्पन्नाच्या हमीचा कार्यक्रम नंतर पक्ष विसरून गेला. त्याच्यासाठी आंदोलन का..."} {"inputs":"....\n\n\"शिक्षक भरतीची वाट पाहत 8 वर्षं गेली. माझ्या सर्व मैत्रणींचे डी. एड. झाल्याझाल्या लग्नं झाली. आज त्यांची सगळी स्वप्नं धुळीस मिळाली आहेत. मला स्वत:च्या पायावर उभं राहायचं आहे, म्हणून आजही मी शिक्षक भरतीची वाट पाहत आहे,\" असं ती सांगायची. \n\n2017मध्ये पूनम TAITची परीक्षा 200 पैकी 138 गुण मिळवत उत्तीर्ण झाली.\n\nTAIT नंतर 'पवित्र' \n\nTAITमधील गुणांच्या आधारे शिक्षक भरती करण्यासाठी राज्य सरकारनं 'पवित्र' पोर्टल (Portal for Visible to All Teachers Recruitment) सुरू केलं आहे. \n\nया पोर्टलद्वारे राज्यात... उर्वरित लेख लिहा:","targets":"च त्यांची मानसिकता, बोलीभाषा, संवाद आणि अध्यापन कौशल्य अशा बाजू तपासण्याची संधी मुलाखतीमुळे मिळते.\"\n\nपण मुलाखतीमुळे भ्रष्टाचार वाढेल, या विद्यार्थ्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले होते, \"भरती प्रतिक्रिया मोठी असते. यात सर्व प्रक्रियांचं पालन केलं जातं. त्यात पैसे देण्याघेण्याचा प्रश्न येत नाही.\" \n\nकाय म्हणतात शिक्षणमंत्री विनोद तावडे?\n\nशिक्षक भरतीसंदर्भात जाणून घेण्याकरता आम्ही राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला होता.\n\nतावडे म्हणाले होते, \"पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती होणार आहे. संस्थाचालकांनी कोर्टात त्यांची बाजू मांडली आहे आणि आम्ही आमची बाजू आग्रहानं मांडली आहे. समजा खासगी शाळांचा प्रश्न असेलच तर जिल्हा परिषदेच्या शाळांतील भरती आमच्या हातात आहे, ती भरती आम्ही करू.\"\n\nसरकार कोर्टात स्पष्टपणे विद्यार्थ्यांची बाजू मांडत नाही, ही विद्यार्थ्यांची तक्रार चुकीची आहे, असं ते म्हणाले होते. \n\n\"बाजू मांडायची नसती तर कामचलाऊ वकील दिला असता. आतापर्यंत तीन तारखा झाल्या आहेत आणि आमच्या वकिलांनी स्पष्टपणे सरकारची बाजू मांडली आहे.\"\n\nपण नेमकी भरती किती शिक्षकांची भरती होणार हे सांगता येणं कठीण आहे, असं ते म्हणाले होते. \n\n\"सुमारे 18,000 ते 22,000 इतक्या जागांसाठी शिक्षक भरती होईल. हा आकडा 'सुमारे' आहे कारण ग्रामविकास विभागाकडून किती जागा रिकाम्या आहेत आणि कोणत्या शाळांच्या आहेत हे कळतं. मला अचूक आकडा माहिती असता तर मी घोषित केला असता,\" असं तावडे म्हणाले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"....\n\n'आशिष देशमुखांची उमेदवारी सरप्राईज नाही'\n\nदक्षिण पश्चिम मतदार संघातून मुख्यमंत्री पन्नास हजार मतांनी विजयी होतील, असा अंदाज नागपुरमधील राजकीय निरीक्षक अतुल पेटकर यांनी व्यक्त केला आहे. \n\nमुख्यमंत्री असतानाही देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरच्या दक्षिण पश्चिम मतदार संघातील संपर्क कायम ठेवला आहे. त्यामुळे सध्याच्या चित्रानुसार फडणवीस विजयी होणार असं दिसत असल्याचं पेटकर यांनी म्हटलं. \n\n\"काँग्रेसने मुख्यमंत्री लढणार असलेल्या मतदार संघात सरप्राईज उमेदवार देणार असं जाहीर केलं होतं. पण त्यांचे सरप्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यक्ष असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपदी बसवण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून घेण्यात आला. गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांची ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या विरुद्धच्या लढाईत खरी कसोटी ही आशिष देशमुख यांचीच असणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"....\n\nअशा संवेदनशील विषयावर बोलण्याची जबाबदारी कार्डिनल ओसवाल्ड यांच्याकडे सोपवण्यात आल्याने देशातील काहीजण नाराज आहेत. लहान मुलं तसंच महिलांचं लैंगिक शोषण होण्यापासून रोखण्यासंदर्भात कार्डिनल ओसवाल्ड यांची कामगिरी वादाच्या भोवऱ्यात आहे. त्यांच्याकडे मदतीसाठी दाद मागणाऱ्या पीडितांनी तसंच त्यांच्या कुटुंबीयांनी कार्डिनल समाधानकारक मदत करत नसल्याचं म्हटलं आहे.\n\nआई म्हणाली, \"प्रीस्ट माझ्या मुलासोबत काय वागले याची कल्पना मी कार्डिनल यांना दिली. माझा मुलगा वेदनेने कळवळतो आहे, हेही सांगितलं. हे ऐकल्यावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्यवाही करायला हवी. पोलिसांना याप्रकरणाची कल्पना द्यायला हवी होती.\"\n\nUKमध्ये दक्षिण आशियाई मुलींवर होत आहेत लैंगिक अत्याचार\n\nज्या व्यक्तीवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांच्याशी बोलून आरोपांमधली शहानिशा करणं हेही माझं कर्तव्य आहे, असं ते म्हणाले.\n\nपीडित मुलाच्या कुटुंबीयांनी डॉक्टरची भेट घेतली. डॉक्टरांनी मुलाकडे पाहिलं आणि त्याच्याबरोबर काहीतरी अनुचित घडलं आहे असं त्यांनी सांगितलं. हे पोलीस प्रकरण आहे. तुम्ही याप्रकरणी तक्रार करा किंवा मी करतो असं डॉक्टर म्हणाले. म्हणूनच कुटुंबीयांनी त्या रात्रीच पोलीस स्टेशन गाठलं.\n\nपोलिसांनी केलेल्या वैद्यकीय परीक्षणानंतर मुलावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं. संबंधित प्रीस्टविरोधात कार्डिनल यांच्याकडे तक्रार दाखल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, असं सध्याच्या प्रीस्ट यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं.\n\n\"या घटनेपूर्वी काही वर्षं आधीच मी संबंधित प्रीस्ट यांना भेटलो. बिशप यांच्या अधिकारक्षेत्रात त्यावेळी हीच चर्चा सुरू होती. आणि तरीही त्यांची एका चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये नियुक्ती होत होती,\" असं त्या प्रिस्टने मला सांगितलं. \n\nदरम्यान या सगळ्याबद्दल थेट काहीही माहिती नसल्याचं कार्डिनल यांनी बीबीसीला सांगितलं. त्यावेळा झालेला संवाद आठवत नसल्याचं कार्डिनल यांनी सांगितलं. संबंधित प्रीस्ट यांचं नाव वादग्रस्त किंवा संशयास्पदपणे घेतलं जात असल्याचं आठवत नाही, असंही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. \n\nलैंगिक शोषणप्रकरणी कार्डिनल यांनी वेळेत कार्यवाही केली नसल्याची अन्य उदाहरणं आहेत का याविषयी आम्ही शोध घेतला. \n\nदशकभरापूर्वी असंच एक प्रकरण घडल्याचं उघड झालं. कार्डिनल मुंबईचे आर्चबिशप झाल्यानंतर त्यांच्यासमोर हे प्रकरण आलं होतं. मार्च 2009 मध्ये एका महिलेने एका अन्य प्रीस्टने लैंगिक शोषण केल्याची तक्रार कार्डिनल यांच्यासमोर मांडली होती.\n\nसंबंधित प्रीस्टविरोधात कार्डिनल यांनी कोणतीही कारवाई न केल्याने त्या महिलेने कॅथलिक महिला कार्यकर्त्यांना याची कल्पना दिली. दबाव वाढल्यामुळे कार्डिनल यांनी डिसेंबर 2011 मध्ये चौकशी समितीची स्थापना केली. सहा महिन्यांच्या चौकशीनंतर कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आरोपी प्रीस्ट अजूनही कार्यरत आहे. \n\nकार्डिनल यांना तीन कायदेशीर नोटिसा बजावाव्या लागतील. त्यांनी कार्यवाही केली नाही तर कोर्टात जाऊ असं त्यांना सांगावं लागतं, असं व्हर्जिनिया सलदाना यांनी सांगितलं...."} {"inputs":"....\n\nपाण्याने घेतला जीव\n\nलाल बहादूर यांचे शेजारी इशरार्थी देवी यांनी नेमकं काय घडलं हे सांगितलं. त्या सांगतात, \"पाण्यासाठी, ते मिळवण्याच्या प्रयत्नात हकनाक जीव गेला. पाण्यावरून इथे अनेकदा वादावादी झाली आहे. मात्र या हाणामारीत जीवच गेला.\" \n\n\"आता टँकर येवो अथवा जाओ. टँकरच्या पाण्यासाठी जीव जाणार असेल तर कोणाला पाणी मिळणार? टँकरवाल्यांनो, तुमचं पाणी तुमच्याकडेच ठेवा. आम्ही खरेदी करून पाणी पिऊ. आमच्यापैकी एकाचा जीव गेला\", असं इथरार्थी उद्वेगाने सांगतात. \n\nशहीद सुखदेव नगरात पाइपलाइनद्वारे पाणी पुरवलं ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"या म्हणाल्या, \"वीजपुरवठा देऊ, पाणी देऊ अशी आश्वासनं देत नेते आमच्याकडून मतं मागतात. हे पुरवू, ते देऊ असं पोकळ सांगतात. \n\nमात्र आम्हाला प्रत्यक्षात हाती काहीच लागत नाही. आमच्या माणसांचा जीव जातो. किड्यामुंग्याप्रमाणे लोकांचा जीव जातो आहे. काल लाल बहादूर यांचा जीव गेला. उद्या आमचा जाऊ शकतो. एकेक करून आम्ही सगळेच मरून जाऊ.\"\n\nपाण्याच्या समस्येवर विरोधकांची भूमिका\n\nदिल्लीच्या वजीरपूर औद्योगिक क्षेत्राजवळ वसलेली झोपडपट्टी शहीद सुखदेव नगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याची समस्या आहे. आपले प्रश्न सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी इथल्या नागरिकांनी जवळच्या फ्लायओव्हरवर रास्तारोकोही केला होता. \n\nस्थानिक मंडळींच्या म्हणण्यानुसार पन्नास हजार लोकांमागे एक टँकर येतो. यापैकी केवळ पाच टक्के लोकांना प्रत्यक्षात पाणी मिळतं. पाइपलाइनद्वारे पाणी येतं मात्र ते पिणं दूर राहिलं, भांडी घासण्यासाठीही कामी येऊ शकत नाही. \n\n\"दिल्ली सरकारने याप्रश्नाची दखल घेतली असून, आप पक्षाच्या आमदाराने या परिसराचा नुकताच दौराही केला', असं आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं. \n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल\n\nसौरभ पुढे सांगतात, गेल्या दोन महिन्यांपासून हरयाणातून पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे. हरयाणातून जे पाणी येतं आहे त्यात अमोनियाचं प्रमाण जास्त आहे. या कारणामुळे या पाण्याचं शुद्धीकरण होऊ शकत नाही. तीस ते चाळीस टक्के परिसरात पाण्याचा पुरवठा कमी होतो आहे. याप्रकरणी आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. दिल्लीत पाण्यासाठीच्या मारामारीतून अशा स्वरुपाच्या घटना घडत आहेत. त्यामुळे अमोनियाचं प्रमाण कमी असलेलं पाणी पुरवावं यासाठी हरयाणा सरकारशी चर्चा केली आहे. \n\n\"इथले रहिवासी दिवसाला शंभर किंवा दीडशे रुपये कमावतात. त्यांना शंभर रुपये पाण्यावरच खर्च करावे लागले तर ते कसे जगणार? मुख्यमंत्री केजरीवाल स्वतः दिल्ली जल बोर्डाचे चेअरमन आहेत. एरव्ही ते कोणत्याही घटनेच्या वेळी नुकसानभरपाई देण्याच्या बाबतीत पुढे असतात. लाल बहादूर यांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये नुकसानभरपाई मिळावी यासाठी आम्ही मागणी करत आहोत. केजरीवाल यांनी स्वत: इथे येऊन माफी मागावी\", असं या मतदारसंघाचे माजी आमदार महेंद्र नागपाल यांनी सांगितलं. \n\nदरम्यान या नुकसानभरपाईविषयी आमच्याकडे कोणतीही माहिती नाही असं आम आदमी पार्टीचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत..."} {"inputs":"....\n\nभारतीय प्रसार माध्यमांमध्येही अर्जुन MK-1A रणगाडे पाकिस्तानसाठी आव्हान असल्याचं सांगितलं जातंय. तेव्हा पाकिस्तानच्या रणगाड्यांची क्षमता किती आहे, हे बघूया. \n\nपाकिस्तानकडे असणारे बहुतांश रणगाडे चीन आणि युक्रेनकडून आयात केलेले आहेत. काही रणगाडे त्यांनी चीनसोबत मिळून विकसितही केले आहेत. यात अल-खालिद आणि अल-जरार रणगाड्यांचा समावेश आहे. पाकिस्तानकडे यूक्रेनचा T80UD आणि चीनचे टाईप-85, 69, 59 रणगाडेही आहेत. \n\nT-80UD रणगाडा\n\nपाकिस्तानचा T-80UD रणगाडा अत्यंत सुरक्षित आणि अॅडव्हान्स्ड रणगाडा आहे. हा रण... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांची स्वतःची वैशिष्ट्ये असतात आणि युद्धात परिस्थितीनुरूप त्या-त्या वैशिष्ट्यांचा फायदा होत असतो. त्यामुळे ही एकप्रकारे बरोबरीची परिस्थिती आहे. \n\nकमी वजनाच्या रणगाड्यांची गरज\n\nभारतासाठी अर्जुन MK-1A अत्यंत फायदेशीर रणगाडा असल्याचं जाणकार सांगतात. मात्र, वजनी रणगाड्यांसोबतच कमी वजनाचे हलके रणगाडेही गरजेचे असल्याचं त्यांचं मत आहे. \n\nराहुल बेदी सांगतात, \"हा रणगाडा 68 टन वजनाचा आहे. वजनाचा रणगाड्याच्या वेगावर परिणाम होतो. पंजाबमधल्ये ज्या प्रकारचे रस्ते आणि पूल आहेत, तिथे याचा वापर होऊ शकत नाही. हे रणगाडे राजस्थानच्या सीमेवर वाळवंटातच उपयोगी आहेत. जास्त वजन आणि मोठा आकार यामुळे या रणगाड्यांची वाहतूक रेल्वेने करता येत नाही. त्यामुळे सरकार हे रणगाडे वाहून नेण्यासाठी कॅरियर मागवणार आहे.\" \n\n\"या रणगाड्याची मारक क्षमता आणि काही विशिष्ट भागांमध्ये त्याचा वेग उत्तम आहे. मात्र, भारताला आता कमी वजनाच्या रणगाड्यांची गरज आहे.\"\n\nराहुल बेदी सांगतात, \"तसं बघता भारतात रणगाड्यांचा वापर राजस्थान आणि पंजाबमध्येच अधिक होतो. मात्र, चीनने लद्दाख सीमेवरच्या तणावानंतर तिथे कमी वजनाचे रणगाडे तैनात केले आहेत. ते 30-34 किलो वजनाचे आहेत. मात्र, आपले T-72 आणि T-90 रणगाडे त्यापेक्षा खूप जास्त वजनी आहेत. त्यामुळे रणगाड्याचा वेग कमी होतो.\"\n\n\"इथे कमीत कमी 40 टनाचा रणगाडा हवा. कमी वजनाच्या रणगाड्यांवर जवळपास 15 वर्षांपूर्वीही विचार झाला होता. मात्र, ते फारसे गरजेचे नसल्याचं म्हणत काम पुढे सरकलंच नाही. आता मात्र केंद्र सरकारवे वेगाने या दिशेने कामाला लागलं आहे.\"\n\nदुसरीकेड करारावर सह्या झाल्यानंतर भारतीय लष्कराला 30 महिन्यात अर्जुन MK-1A रणगाडे मिळतील. त्यानंतर प्रत्येक वर्षी 30 रणगाडे भारतीय लष्करात सामिल होतील.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"....\n\nमुंबईची लोकसंख्या सुमारे 2 कोटी इतकी असून हे देशातलं सर्वाधिक लोकसंख्येचं शहर आहे. लोकसंख्येच्या बाबतीत जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर आहे. मुंबईतली बहुतांश लोक झोपडपट्टीत राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार मोठ्या शहरांपैकी मुंबईत सर्वाधिक झोपडपट्टया आहेत. \n\nवरळी-कोळीवाड्यात दररोज रुग्ण वाढू लागले. रुग्णांना कोरोनाचा संसर्ग कसा झालाय याची कारणं अस्पष्ट होती. त्यामुळे वरळीत समूह प्रसार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. अशाप्रकारे वरळी-कोळीवाडा मुंबईतील पहिला कंटेनमेंट (प्रतिबंधित) झोन ठरला. \n\n29... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामुळे कुटुंबापासून दूर राहावं लागायचं. पण यावेळी एकमेकांसोबत वेळ घालवता येईल असं त्यांना वाटलं होतं. \n\n\"पण आता ते शक्य नाही. गेल्या काही वर्षांत अनेकदा आपतकालीन परिस्थितीला तोंड द्यावे लागले. पण यावेळची परिस्थिती अभूतपूर्व आहे.\" मयुरी सांगत होत्या. \n\nहॉटेलमध्ये रहायला जाण्यापूर्वी उघाडे घरातच वेगळे राहत होते. पण घरी राहणं आता सुरक्षित नसल्याने त्यांना घराबाहेर पडणं योग्य वाटलं.\n\nलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्यांची मुलगी अवनी आनंदात होती. तिला वाटलं होतं आपले बाबा आता आपल्यासोबत वेळ घालवतील. \n\n\"तिला वाटलं व्हॅकेशन सुरू झालं. पण आता तिलाही कळालंय. जर कॉलनीत कुणी मास्क घातलं नसेल तर ती बाबांना फोटो पाठवते. आम्ही व्हिडिओ कॉलवरही बोलतो,\" असं मयुरी यांनी सांगितलं. \n\nमयुरी कधीतरी त्यांना रगडा पॅटीस पाठवतात. ही त्यांची आवडती डिश असल्याचं सांगत त्या म्हणतात, \"ते खूप मेहनती आणि समर्पण भावाने काम करतात. मला त्यांचा अभिमान आहे.\" \n\nहॉटेलच्या खोलीत बसून उघाडे कधीतरी विचार करतात, हे सगळं कधी संपेल? पण हे सर्व लवकर संपणार नाही, याची त्यांना कल्पना आहे.\n\nसाखळी तोडण्याचे आव्हान \n\nसुरुवातीपासूनच शेजारी काम करणाऱ्या 20 इंजिनिअर आणि डॉक्टरांच्या टीमने घरी न जाता हॉटेलमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना कोरोना व्हायरसची साखळी तोडायची होती. तसंच व्हायरस घरांपर्यंत पोहचणार नाही याचीही दक्षता घ्यायची होती. \n\nत्यांच्यापैकीच एक डॉ. ओमकार छोछे. 31 वर्षीय डॉ. छोछे यांची पोस्टिंग जवळपास 40 हजार रहिवासी असलेल्या जिजामाता नगरला झाली. \n\nस्थानिक संसर्गातून सार्वजनिक शौचालय वापरल्यामुळे तिथे पहिला रुग्ण आढळला. \n\nयानंतरची पहिली पायरी होती कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्यांना शोधणे. \n\n\"झोपडपट्टी परिसरात तुम्ही किती जलद गतीने रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांना शोधता यावर सर्वकाही अवलंबून होतं,\" असं डॉ. छोछे सांगतात. \n\nया कामासाठी अनेकांनी मदत केली. यात 50 वर्षांवरील 10 सामाजिक आरोग्य स्वयंसेवकांचाही समावेश होता. घराघरात जाऊन रहिवाशांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यासाठीही त्यांनी मदत केली. \n\nते म्हणतात, \"हे प्रेरणादायी चित्र होतं. प्रत्येक जण प्रचंड मेहनत करत होता.\" \n\nडॉ. ओमकार छोछे\n\nड्युटीवर गेल्यापासून डॉ. छोछे घरी परतलेले नाहीत. घरी त्यांचे आईृ-वडील आणि लहान बहीण असते. ते यावर म्हणाले, \"मी थेट लोकांमध्ये काम करत..."} {"inputs":".... \n\n\"दुसरीकडे आपल्याला एकूणच शिस्तीचं वावडं आहे. गर्दीला तर शिस्त नसतेच. याचा आपण सर्वांनीही विचार करायला हवा. मनात भक्तीभाव असेल तर घरात बसून का नाही भक्ती केली जात? कारण लोकांना इव्हेंटला हजेरी लावायची असते. आणि हल्ली सणांचे इव्हेंट झाले आहेत. त्यामुळे तिथला ताण हाताळताना प्रत्येकाचे अहंकार आडवे येतात. याची जाणीव कार्यकर्ते आणि लोकांनाही व्हायला हवी,\" असंही क्षितिज पुढे म्हणाला. \n\nप्रसारमाध्यमांनीही शाहनिशा करूनच रिपोर्टींग करावं. कारण टीआरपीसाठी केल्या जाणाऱ्या वृत्तांकनावर जर लोक आपली मतं तय... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू होता. परंतु गेल्या दशकभरात राजाची सिंहासनावर आरूढ झालेली भव्य मूर्ती हेच भाविकांसाठी मोठं आकर्षण झालं आहे. शिवाय नवसाला पावणारा राजा अशी ख्याती असल्यामुळे अलीकडच्या काळात राजकारणी, खेळाडू, सामाजिक क्षेत्रातली मंडळी आणि खेळाडू राजाच्या चरणी नतमस्तक होत असल्यामुळे सामान्य भाविकही राजाच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. \n\nलालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बॅन्ड, लेझिम आणि ढोलताशांच्या जल्लोषात लालबाग मार्केटमधून निघते. मिरवणूक लालबाग, भारतमाता सिनेमा, साने गुरुजी मार्ग, भायखळा रेल्वे स्थानक (पश्चिम), क्लेअर रोड, नागपाडा, डंकन रोड, दोन टाकी, संत सेना महाराज मार्ग (कुंभारवाडा), सुतार गल्ली, माधवबाग, सी.पी. टँक, व्ही. पी. रोड, ऑपेरा हाऊस अशा मार्गानं गिरगाव चौपाटीवर पोहोचते. या वाटेवर अनेकजण राजाची पूजा करतात आणि सामान्य भाविक दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)"} {"inputs":".... \n\n\"बारावीचे पेपर परीक्षकांकडून तपासून झाले आहेत आणि अनेक ठिकाणी नियामकांकडे पोहोचले आहेत. दहावीचे काही पेपर परीक्षकांकडून तपासून झाले आहेत, पण लॉकडाऊनमुळे नियामकांकडे पोहोचले नाहीत. तर काही पेपर अजूनही शाळांमध्येच अडकून पडले आहेत. दहावीचे पेपर तपासणारे शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना लॉकडाऊनच्या नियमांमधून वगळावं अशी आमची मागणी होती. मात्र तशी सवलत दिली गेली नाही,\" असं रेडीज यांनी सांगितलं.\n\nलॉकडाऊन जर 3 मे नंतर संपलाच, तर परीक्षक आठ दिवसात पेपर तपासू शकतील आणि ते नियामकांकडे पाठवता येतील, असा व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ियांत्रिकीसाठीच्या प्रवेश परीक्षा कधी?\n\nबारावीनंतर वेगवेगळ्या शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एन्ट्रन्स द्यावी लागते. मात्र या प्रवेश प्रक्रियांचं वेळापत्रकही कोलमडलं आहे. राज्यातील इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर आणि हॉटेल मॅनेजमेंट प्रवेशासाठी घेण्यात येणारी एमएचसीईटी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 13 एप्रिल ते 23 एप्रिल दरम्यान होणारी ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या परीक्षेची पुढची तारीखही अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेली नाही. \n\nदरवर्षी या चारही शाखांमध्ये प्रवेश घेण्यासाठीच्या या परीक्षेचं आयोजन उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाकडून केलं जातं. यावेळी एमएचसीईटीसाठी 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. या विद्यार्थ्यांसमोर पुढची प्रक्रिया कधी पार पडणार असा प्रश्न आहे.\n\nयासंदर्भात उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, \"कोरोनामुळे CET च्या परीक्षांचं वेळापत्रक पुढे ढकलण्यात आलं आहे. मात्र आम्हाला आता विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (UGC) एक पत्र मिळालं आहे. यामध्ये परीक्षा कशा घ्यायच्या यासंबंधी आठ दिवसांमध्ये गाइडलाइन्स तयार केल्या जातील. UGC कडून गाइडलाइन्स मिळाल्यानंतर चार कुलगुरूंची समिती स्थापन करून परीक्षेसंबंधी पुढील निर्णय घेतला जाईल.\"\n\nतर दुसरीकडे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी घेतली जाणारी NEET ही परीक्षासुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा 3 मे रोजी होणार होती. मात्र परीक्षेची तारीख परिस्थितीचा आढावा घेऊन जाहीर करू, असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.\n\nदरम्यान, NEET बद्दल बोलताना महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, की केंद्र सरकार NEET ची परीक्षा घेईल की बारावीच्या मार्कांच्या आधारे प्रवेश होईल अशा चर्चा सुरू आहेत. आम्हीसुद्धा यासंदर्भात विचार करून केंद्र सरकारला काही अभ्यासपूर्ण शिफारसी करू, जेणेकरून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही.\n\nविद्यार्थ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असं सरकारकडून सांगण्यात येत असलं, तरी सध्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसमोर निकाल आणि प्रवेशप्रक्रियेबाबत प्रश्नचिन्हच आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":".... \n\nअशा परिस्थितीत प्रियंका यांच्याकडून त्यावेळच्या करिश्म्याची अपेक्षा करणं काँग्रेसची चूक आहे. प्रियंका ऐन निवडणुकांच्या आधी राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांची पीछेहाट होण्याचं प्रमुख कारण हेच सांगितलं जात आहे. \n\nप्रियंका फक्त निवडणुकांच्या वेळीच येतात अशी टीका केली जाते. अमेठीपेक्षा त्या रायबरेलीतच रमतात असाही एक टीकेचा सूर असतो. प्रियंका यांना राजकारणात यायचं होतं तर त्यांनी आधीच काम करायला सुरुवात करायला हवी होती. यासाठी अनेकजण स्मृती इराणी यांचं उदाहरण देतात. स्मृती यांनी अमेठीत तळ ठोकला होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं पाहिलंही नाही. \n\nसंघटना पातळीवर गडबड\n\nकाँग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रियंका यांना लाँच केलं. त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. बूथ मॅनेजमेंटविषयी त्या बोलत होत्या मात्र प्रत्यक्षात काहीच करू शकल्या नाहीत. \n\nकाँग्रेसने संघटना पातळीवर पक्षाला मजबूत करण्याऐवजी व्यक्तीकेंद्रित राजकारणावर भर दिला. याच तर्कातून प्रियंका यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. मात्र संघटना बळकट करण्यावर राहुल किंवा प्रियंका कोणीच लक्ष दिलं नाही. \n\nकार्यकर्त्यांचं मनोधैर्य म्हणूनच खच्ची झालं. दुसरीकडे भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक दलाच्या रूपात खंदा पाठिंबा होता. भाजप एकेक घर, एकेक मोहल्ला अशा पातळीवर काम करत होतं. \n\nयुवा शक्तीवर काँग्रेसने फारसा विश्वास ठेवला नाही. अनुभवाची कमतरता असणाऱ्या तसंच बड्या घरातील युवा वर्गाला संधी देण्यात आली. युवा आणि अनुभव यांचा मिलाफ काँग्रेसला साधता आला नाही. \n\n'ते' वक्तव्य\n\nअशा उमेदवारांना संधी देण्यात येत आहे जे मतांची विभागणी करतील हे प्रियंका यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं. आपल्या उमेदवारांकडून त्यांना विजयाची आशा नाही हे यातून स्पष्ट होत होतं. \n\nजनतेसाठी काम करण्याऐवजी भाजपला धडा शिकवणं हे त्यांचं उद्दिष्ट असल्याचं मतदारांच्या लक्षात आलं. या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगत त्यांनी सारवसारव केली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. \n\nमात्र राजकीय विश्लेषकांच्या मते पराभवाचं खापर प्रियंका यांच्या डोक्यावर फोडणं चुकीचं आहे. त्यांचं उशिराने आगमन झालं, त्यांच्याकडे अगदीच अपुरा वेळ होता. मात्र ही सगळी टीका काँग्रेस पक्षावरही केली जात आहे. \n\nप्रियंका गांधी\n\nउत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्यानंतर राहुल गांधी वेगाने कामाला लागले. 2019 निवडणुकासांठी तयार होण्यासाठी त्यांनी साडेतीन वर्षं घेतली. काँग्रेस पक्षच निवडणुकांसाठी तयार नव्हता, मग प्रियंका गांधी कुठून तयार असणार?\n\nकाँग्रेस पक्षाला आपला संदेश मतदारांपर्यंत न्यायला प्रदीर्घ कालावधी लागला. न्याय योजना त्यांनी मांडली मात्र लोकांना त्याबद्दल समजलंच नाही. \n\nउज्ज्वल योजना, जनधन योजना, शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत, सर्वांना घरं आणि शौचालयं यातून भाजपने गरिबांना आपलंसं केलं. \n\nकाँग्रेसला भाजपला टक्कर द्यायची असेल तर प्रियंका गांधी यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करण्याऐवजी पायाभूत पातळीवरील कार्यकर्त्यांचं संघटन पक्कं..."} {"inputs":".... \n\nतुघलकाबाद किल्ला, दिल्ली\n\n1499 साली दौलताबादचा ताबा अहमदनगरच्या निजामशाहीकडे गेला. पुढची जवळपास 137 वर्षे हा किल्ला निजामशाहीकडेच राहिला.\n\nतुघलक काळातलं बांधकाम\n\nमोहम्मद बिन तुघलकानी आपली राजधानी आणताना वाटेमध्ये अनेक ठिकाणी ठराविक अंतरावर सराया, विहिरी, मशिदी बांधल्या. तशीच एक जागा आजच्या औरंगाबादमध्ये आहे. \n\nआज औरंगाबादमध्ये 'जुना बाजार' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागी त्याने एक मशीद, विहिर आणि सराई बांधली होती असं दुलारी कुरेशी सांगतात. त्या म्हणाल्या, \"या बाजाराचं मूळ नाव 'जौना बजार' होतं क... उर्वरित लेख लिहा:","targets":"खुजिस्ता बुनियादमध्ये राहू लागला. ही जागा आवडल्यावर त्याने शहरात मोठ्या प्रमाणात वसाहती निर्माण केली. शहरात बावनपुरे स्थापन झाले. तटबंदी उभी राहिली. नंतर त्याला दख्खनची राजधानीचा दर्जा देण्यात आला. मलिक अंबराप्रमाणे 11 नहरही त्याच्या काळात बांधल्या गेल्या. \n\nबादशहा औरंगजेबाची कबर\n\nहे एक सुंदर शहर असल्याचं वर्णन प्रवासी करु लागले असं दुलारी कुरेशी सांगतात. त्या म्हणाल्या, \"ये शहर की हवा में खुशबू है, और पानी मे आब ए हयात है! असं वर्णन औरंगाबादचं होत असे. 1681 साली औरंगजेब औरंगाबादला आला त्यानंतर तो दख्खनमधून परत गेलाच नाही. खुल्ताबादला आपली साधी कबर बांधून वर सब्जाचं रोप लावावं अशी त्याने इच्छा व्यक्त केली होती.\"\n\nआसफजाही राजवट\n\nऔरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजवट दख्खनमध्ये फारशी मजबूत राहिली नाही. सुभेदार म्हणून आलेल्या निझाम असफजाह अव्वल यांनी बंड पुकारुन स्वतंत्र राज्य स्थापन केलं. त्याची राजधानी औरंगाबादच होती. \n\nशेवटचे निजाम मीर उस्मान अली खान\n\nतिसऱ्या निजामाने आपली राजधानी 1761 साली हैदराबादला स्थापन केली. त्यावेळेपर्यंत औरंगाबाद हे अनेक राजवटींमध्ये महत्त्वाचे केंद्र होते. हैदराबाद राजधानी झाली तरी निजामाच्या संस्थानात उपराजधानीसारखेच या शहराला महत्त्व होते. \n\nअखेर 1948 साली हैदराबाद संस्थान भारतात विलिन झाल्यावर औरंगाबादही मराठवाड्यासह भारतात सामील झाले.\n\nसंभाजीनगर नाव कधीपासून चर्चेत येऊ लागलं?\n\n1988ला औरंगाबादेत शिवसेनेचे 27 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर विजयी सभा घेतली. याच सभेत त्यांनी या शहराचं नाव औरंगाबादऐवजी संभाजीनगर ठेवत असल्याची घोषणा केली होती.\n\nबाळासाहेब ठाकरे\n\nत्यानंतर शिवसैनिकांतर्फे औरंगाबादचा उल्लेख आजतागायत संभाजीनगर म्हणूनच केला जातो. सामना या मुखपत्रातही संभाजीनगर असंच लिहून येते. तेव्हापासून महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत औरंगाबाद की संभाजीनगर हा मुख्य मुद्दा असतो.\n\nयुतीच्या काळात मंजुरी\n\nखरंतर जून 1995मध्ये औरंगाबाद महापालिकेच्या सभेत औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा ठराव बहुमतानं मंजूर करण्यात आला. हा ठराव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला.\n\nमाजी खासदार चंद्रकांत खैरे\n\n1995ला युतीचं सरकार होते. औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे हे त्यावेळी औरंगाबादचे तर माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे हे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री होते...."} {"inputs":".... \n\nत्यांच्या घरी माझं स्वागत होण्याची शक्यताच नव्हती. तसं करण्याच्या विचारानंही मला भीती वाटत असे. \n\nअसंख्य सणसमारंभ येऊन जात असत. आपल्या सख्ख्या कुटुंबासह सण साजरे करण्याचं भाग्य माझ्या नशिबी नव्हतं. \n\nमाझे मित्रमंडळी त्यांच्या आयुष्याबद्दल भरभरून सांगत. त्यांच्या सुट्ट्या माझ्यासाठी स्वप्नवत असत. \n\nमाझे मित्रमैत्रिणीच माझी भावंडं झाली होती. त्यांच्याबरोबर मी सुखदु:खाची वाटणी करत असे. \n\nमी माझं मन त्यांच्यासमोर हक्कानं मोकळं करत असे. एकट्यानं लढण्याची माझी शक्ती कमी होत असे तेव्हा तेच मला बळ द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ई-पुणे दरम्यानची हायपरलूप\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... \n\nनेमम विधानसभा मतदारसंघात बहुतांश भाग शहरी आहे. तसंच हा परिसर पूर्णपणे सुशिक्षित मानला जातो. केरळमध्ये हिंदू धर्मीयांची संख्या 55 टक्के आहे. पण नेमममध्ये हीच संख्या 66 टक्के इतकी आहे. इथले लोक राजशेखरन यांना चांगलंच ओळखतात. \n\nराजशेखरन हे मिझोरम राज्याचे राज्यपाल होते. त्यांनी लोकसभा निवडणूकही लढवली होती. ते प्रचंड लोकप्रिय आणि अनुभवी असल्याचं ओ. राजगोपाल यांनी सांगितलं. \n\nस्थानिक भाजप नेत्यांच्या मते नेमम येथून कुम्मनम राजशेखरन यांचा विजय आणि पक्षाने ही जागा पुन्हा मिळवणं भविष्याच्या दृष्टीको... उर्वरित लेख लिहा:","targets":"कांनी म्हटलं. तज्ज्ञांच्या मते, भाजपच्या जागा वाढल्या नाहीत तरी मतांचं प्रमाण वाढू शकतं. \n\nडॉ. जे. सुभाष केरळ युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आहेत. त्यांच्या मते, \"यंदाच्या निवडणुकीत भाजपला जास्त जागा मिळणार नाहीत. पण मागची विधानसभा तसंच दोन वर्षांपूर्वीच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत पक्षाचं मतदान वाढू शकतं.\n\nकेरमध्ये 140 जागांसाठी 6 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तज्ज्ञांच्या मते, भाजपने आव्हान निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. पण तरीही LDF आणि UDF या दोन परंपरागत प्रतिस्पर्धींमध्येच लढाई होईल. या दोन्ही आघाड्याच केरळमध्ये आलटून पालटून निवडणुका जिंकतात. \n\nपण गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 15 टक्के मतं मिळवली होती, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या निवडणुकीत भाजपला नऊ ठिकाणी 30 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपने चांगली कामगिरी केली. \n\nनेममचे भाजप उमेदवार कुम्मनम राजशेखरन सांगतात, \"नुकतेच आम्ही 18 पंचायत निवडणुकांमध्ये विजय मिळवला. दोन नगरपालिकांमध्ये आम्ही सत्तेत आहोत. आमचं मतांचं प्रमाण 15 टक्क्यांवरून 18 टक्क्यांवर गेलं आहे. या निवडणुकीत आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू.\"\n\nभाजपने ख्रिश्चन समाजाला आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांची मदत घेतली. RSSचे अनेक नेते अनेकवेळा ख्रिश्चन धार्मिक नेत्यांना भेटले. पण पक्ष राज्यात कशी कामगिरी करतो हे ईव्हीएममध्येच दिसून येईल. \n\nकेरळमध्ये भाजपचं भवितव्य काँग्रेसवर अवलंबून आहे का?\n\nएशिया नेट न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक एम. जी. राधाकृष्णन सांगतात, \"आगामी निवडणूक डाव्यांपेक्षाही कितीतरी पटीने काँग्रेससाठी जास्त महत्त्वाची आहे. या निवडणुकीत काँग्रेस म्हणजेच UDF चा पराभव झाल्यास इथं पक्षाला मोठं नुकसान होईल. इतर राज्यांप्रमाणेच नेते पक्ष सोडून जाण्याची स्थिती निर्माण होऊ शकते. \n\nडॉ. जे. प्रभाष यांचंही मत असंच आहे. ते सांगतात, भाजप किंवा NDA भविष्यात केरळच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत कशी कामगिरी करते, यावर हे अवलंबून आहे. काँग्रेस सत्तेपासून दूर राहण्याचे परिणाम सहन करू शकणार नाही. नेते पक्ष सोडून जाऊ शकतात. \n\nअशा स्थितीत भाजपचं लक्ष्य या निवडणुकीत मतांचं प्रमाण वाढवण्यावरच असू शकतं. काँग्रेसचा पराभव व्हावा, असंच त्यांचं मत..."} {"inputs":".... \n\nभिलवाड्याचे कलेक्टर राजेंद्र भट्ट यांच्या ऑफिसमध्ये वॉर रूम आणि कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. तिथून संपूर्ण जिल्ह्यावरील हालचालीवर लक्ष ठेवलं जातं. \n\nआग्रा मॉडेल \n\nसध्या आग्रामध्ये 137 कोरोना पॉझिटिव्ह पेशंट आहेत पण सुदैवाने त्यापैकी कोणीही क्रिटिकल नाही. ज्या क्लस्टरमध्ये जास्त रुग्ण सापडले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट प्लान बनवला आहे. आणि या प्लाननुसार रिजल्टही चांगले मिळत असल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितलं आहे. \n\nआग्रामध्ये सध्या जी स्ट्रॅटेजी वापरली जात आहे ती गेल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा पॅटर्नच्या धर्तीवर पुणे जिल्ह्यातील बारामती येथेही नवा पॅटर्न नावारूपाला येत असल्याचं पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितलं. बारामती हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मतदारसंघ देखील आहे. \n\nबारामतीमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पूर्णपणे पाळण्यात येत असल्याचं राम यांनी सांगितलं. स्वयंसेवकांच्या मदतीने लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच दिल्या जातात. त्यामुळे कुठेच गर्दी होत नाही अशी माहिती त्यांनी दिली. कुणी संशयित आढळला तर त्या व्यक्तीला लगेच आयसोलेट केलं जातं आणि त्याच्यावर उपचार केले जातात असं नवल किशोर राम यांनी सांगितलं. \n\nहे पॅटर्न संपूर्ण राज्यात लागू केले जाऊ शकतात का? \n\nमहाराष्ट्रात केरळ, आग्रा किंवा भिलवाडा पॅटर्न राबवता येऊ शकतं या विषयी जाणून घेण्यासाठी बीबीसीने सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मधुकर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. \n\nभिलवाडा येथे कठोर नियम लावण्यात आले त्यानुसार जर आपण पावलं उचललं तर ते निश्चित फायद्याचं ठरू शकतं. मुंबई आणि पुण्याची लोकसंख्या घनता ही भिलवाड्यापेक्षा अधिक आहे. सरकारने कठोर नियम लादण्याची वेळ येण्यापेक्षा लोकांनीच लॉकडाऊन गांभीर्याने घेणं आवश्यक आहे. \n\nआग्रा येथे जसा कंटेनमेंट प्लान राबवण्यात आला तसाच मुंबईत राबवण्यात आला आहे. याचे चांगले परिणाम दिसल्याचं आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी सांगितलं. \n\nडॉ. गायकवाड यांनी देखील असंच मत व्यक्त केलं आहे. \n\nकेरळमध्ये ज्या प्रमाणे जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यात आले. तसेच कार्यक्रम महाराष्ट्रातही राबवण्यात आले आहेत. आपल्या राज्यातील घनतेच्या मानाने परिस्थिती बरी आहे आणि भविष्यात आणखी बदल होऊ शकतो असं डॉ. गायकवाड सांगतात. राज्यात जशा केसेस वाढायला सुरुवात झाली तसं लॉकडाऊन करण्यात आल्यामुळेही फायदा झाला असं डॉ. गायकवाड यांना वाटतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":".... \n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारादरम्यान\n\nयाचा आणखी एक फायदा झाला की बिगर-मराठा जाती भाजपमागे एकवटल्या. एकदा मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर फडणवीसांनी तंतोतंत नरेंद्र मोदी यांची कार्यपद्धती अवलंबत कारभाराला सुरुवात केली.\n\n महाराष्ट्राचा आतापर्यंतचा इतिहास पाहता खूप कमी मुख्यमंत्र्यांना आपला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करायला मिळाला होता. त्यामुळे अस्थिरतेची टांगती तलवार फडणवीसांवर होतीच. पण त्यांनी पक्षांतर्गत विरोधक आणि युतीतील जोडीदार शिवसेनेला अशा पद्धतीने हाताळले की त्यामुळे त्यांची नाव पार... उर्वरित लेख लिहा:","targets":"डे खडसे आणि तावडे यांच्याबाबत जे झालं, ते पाहता पक्षांतर्गत विरोधक संधी मिळताच फडणवीसांविरोधात एकवटण्याची शक्यताही नाकारता येत नाही. \n\nदेवेंद्र फडणवीस\n\nदुसरी महत्त्वाची बाब म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असताना भाजपच्या जागा कमी झाल्या. फडणवीसांसाठी ही नामुष्कीची गोष्ट आहे. यामुळे पक्षांतर्गत विरोधक संधी मिळताच उचल खाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. \n\nपक्षांतर्गत विरोधकांना सांभाळताना फडणवीसांना शिवसेनेलाही सांभाळावं लागलंय. स्पष्ट बहुमत नसल्यानं शिवसेनेच्या मदतीनेच फडणवीसांना सरकार चालवावं लागलं आणि लागेल. \n\nशिवसेनेला विशेष महत्त्वाची खाती न देताही त्यांनी सेनेला सोबत ठेवलं. मुंबई महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत भाजपनं मोठं यश मिळवल्यानंही शिवसेनेला आपल्या सोबत ठेवणं फडणवीसांना शक्य झालं.\n\nवेगवेगळ्या कारणांमुळे असेल पण सेनेला युती करण्यास त्यांनी भाग पाडलेच आणि कमी जागा घेण्यासही भाग पाडले. अर्थात शिवसेनेला गेली पाच वर्षं हाताळण्यात जरी फडणवीस यशस्वी ठरले असले तरी पुढची पाच वर्षं मात्र शिवसेनेला हाताळणे कठीण ठरणार असे दिसतंय. \n\nदेवेंद्र फडणवीस सहकाऱ्यांसमवेत\n\nमराठा समाजाचे आव्हान कसे पेलले?\n\nदेवेंद्र फडणवीसांसाठी सर्वांत मोठं आव्हान होतं ते म्हणजे महाराष्ट्रातील मराठा वर्चस्वाला आव्हानकसं द्यायचं आणि मराठा समाजाचा पाठिंबा कसा मिळवायचा. \n\nमराठा आरक्षणाच्या निमित्तानं एक मोठं आव्हान फडणवीसांच्या पुढे उभे राहिलं होतं. राज्यभरात निघालेल्या मराठा मूकमोर्चामुळे फडणवीसांचा अडचण झाली होती. पण त्यावर मात करण्यात फडणवीस यशस्वी ठरले. \n\nमराठा आरक्षण देऊन त्यांनी मराठा समाजाचा रोष कमी करण्यात यश मिळवले. 'कॅराव्हान' या नियतकालिकासाठी नुकताच देवेंद्र फडणवीसांवर लेख लिहिले वरिष्ठ पत्रकार अनोष मालेकर, फडणवीस आणि मराठा यांच्यातील संबंधांचे विश्लेषण करताना म्हणतात, \"मराठा मतांचं आणि नेत्यांचं विभाजन होण्यास 1995 मध्ये सुरू झालं होतं. या विभाजनाचा देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत चतुराईने मुख्यमंत्री झाल्यावर उपयोग केला. \n\nदेवेंद्र फडणवीस\n\n\"मराठा समाजातील फुटीचा फायदा घेण्यात त्यांना यश आलं. पृथ्वीराज चव्हाण 2010 मध्ये मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर मराठा समाजातील फुटीला राजकीय स्वरूप आलं आणि मराठा काँग्रेस व राष्ट्रवादीत विभागले गेले. त्यातून त्यांच्यात जी चुरस निर्माण झाली त्याचा फायदा 2014 नंतर फडणवीसांनी..."} {"inputs":".... \n\nया निमित्तानं महाराष्ट्राच्या राजकारणात वर्षानुवर्षं असणारं समीकरण आणि गृहितक तुटलं. दलित वा मुस्लीम हे कॉंग्रेसचे पारंपारिक मतदार आहेत, आणि ते कायम तसेच राहतील हे गणित तुटलं. भीमा कोरेगांवच्या घटनेपासून सुरू झालेल्या नव्या राजकीय समीकरणांचाच हा परिणाम होता. \n\nभाजपच्या विजयात वंचितचा वाटा?\n\nज्येष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी लोकसभेचे निकाल आल्यावर केलेल्या विश्लेषणात असं म्हटलं होतं की, \"भीमा कोरेगावच्या प्रकारानंतर प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने समोर आलं. प्रकाश आंबेडकर आणि MIMचे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ख्या राष्ट्रीय मुद्द्यांची चर्चाच अधिक झाली, परिणामी दोन वर्षांपूर्वी राज्य ढवळून काढणाऱ्या भीमा कोरेगांव प्रकरणाचा मुद्दा मुख्य प्रचारात फारसा आला नाही. \n\nएकही उमेदवार आला नाही पण...\n\nया विविध कारणांचा परिणाम 'वंचित'ला सहन करावा लागला. विधानसभा निवडणुकीत वंचितचा एकही उमेदवार विधानसभेत निवडून आला नाही. पण अनेक ठिकाणी मतांची टक्केवारी प्रभावी होती.\n\nआकडेवारी पाहता, 10 मतदारसंघांमध्ये 'वंचित'चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर 21 मतदारसंघ असे होते जिथे 'वंचित'च्या उमेदावाराला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या उमेदवारांमध्ये असलेल्या मतांच्या फरकापेक्षा अधिक मतं मिळाल्याचं दिसलं. त्यामुळे एक नक्की म्हणता येईल, की राज्यात वंचित बहुजन समाजातल्या मतांची एक नवी मोट बांधली गेली आहे, जुनी समीकरणं बदलली आहेत.\n\nभीमा कोरेगावचा राज्याच्या राजकारणावर परिणाम\n\nज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे गेली अनेक वर्षं महाराष्ट्राचं राजकारण दलित मुद्द्यांच्या आधारे पाहताहेत. त्यांच्या मतेही भीमा कोरेगांव प्रकरणाचा दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर झाला. \n\n\"एक गोष्ट झाली, ती म्हणजे प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व पुढे आलं. त्यानं आतापर्यंत महाराष्ट्रात जे पुरोगामी, सेक्युलर, डाव्या अशा विचारांचं जे विविध नेतृत्व होतं, त्याला आव्हानं मिळालं. पण हे जुनं आणि नवं नेतृत्व जे एकमेकांना परस्परपूरक असायला हवं होतं, ते तसं होण्यापेक्षा एकमेकांना हानिकारक ठरलं. त्यांनी एकमेकांचं नुकसान केलं,\" खोरे म्हणतात. \n\n\"पण यामुळं एक हेही सिद्ध झालं की भीमा कोरेगावनंतर दलित जनभावना समजून घेण्यात भाजप आणि कॉंग्रेस हे दोघे मुख्य पक्ष कमी पडले. त्याचा फटका त्या दोघांनाही बसला. विशेषत: भाजप, कारण ते सत्तेत होते. त्यांनी भीमा कोरेगाव घटनेचं आकलन त्यांच्या सोयीनं करून घेतलं. काहींची चौकशी, काहींवर कारवाई, एवढंच ते सीमित ठेवलं. त्यामुळं भाजपचा दलित जनाधार तुटला,\" अरुण खोरे पुढे म्हणतात. \n\n'भाजपविरोधातल्या आघाडीला सुरुवात'\n\nपत्रकार अभय देशपांडे यांच्या मते भीमा कोरेगाव प्रकरणामुळे महाराष्ट्राची सामाजिक वीण जी होती तिला धक्का बसला आणि त्याचे परिणाम राजकारणावरही झाले.\n\n\"माझ्या मते आता जी भाजपविरोधातली आघाडी दिसते आहे, ती भीमा कोरेगावनंतर सुरू झाली. तो विरोध संघटित व्हायला सुरुवात झाली. 2014मध्ये दलित मतदारही भाजपकडे गेला होता, तो आता परत फिरला. तो सगळाच कॉंग्रेसकडे..."} {"inputs":".... \n\nयाविषयी रामगोपाल वर्मांशी संपर्क साधायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यास इथे देण्यात येईल. \n\nपण ही फिल्म एक उत्तम कलाकृती असून ती पद्मावतहून जास्त लोकांच्या पसंतीला उतरतेय, असं ट्वीट त्यांनी केलंय. \n\nया चित्रपटाला लोकांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मिया मालकोव्हा यांनी आभार मानले आहेत. \n\nदुसऱ्या बाजूला चित्रपट समीक्षकांचंही या बाबतीत बरं मत नाही. 'The Adventures of an Intrepid Film Critic' या पुस्तकाच्या लेखिका आना MM वेट्टीकाड बीबीसी मराठीला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हणतात,... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्तापर्यंत 61 लाखाहून अधिक हिट्स मिळाल्या आहेत तर पूर्ण चित्रपटाला 5 लाखांहून अधिक हिट्स आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... \n\nराहुल गांधी यांच्यावर टीकेचा काही परिणाम होतो का?\n\nगेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं वार्तांकन करणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार अपर्णा द्विवेदी यांच्या मते राहुल गांधी टीका आणि समीक्षा यांच्या खूप पुढे गेले आहेत. \n\nत्या म्हणतात, \"राहुल गांधी यांच्यावर टीकेचा परिणाम होत नाही, असं दिसतं. मग ती टीका बाहेरच्यांनी केलेली असो वा पक्षातल्या नेत्यांनी. 23 नेत्यांनी पत्र लिहूनही काँग्रेस पक्ष राहुल गांधी यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी, यासाठी ज्याप्रमाणे त्यांच्या मागे लागला त्यावरून तरी असं वाटतं की आपल्याशिवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि जेव्हा आजीची आठवण होते तेव्हा ते कुठे जातात हे केवळ त्यांनाच ठाऊक असतं.\"\n\nयावर काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल म्हणाले, \"राहुल गांधी आपल्या आजीला भेटायला गेले आहेत. हे चुकीचं आहे का? प्रत्येकालाच खाजगी दौरे करायचं स्वातंत्र आहे. भाजप खालच्या पातळीचं राजकारण करत आहे. भाजपला केवळ एकाच नेत्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं आहे आणि म्हणूनच ते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत आहेत.\"\n\nदुसरीकडे भाजप प्रवक्ते अमिताभ सिन्हा राहुल गांधी यांच्याप्रति सहानुभूती व्यक्त करत म्हणतात, \"माझ्या मते राहुल गांधी व्यक्ती म्हणून चांगले आहेत. मात्र, त्यांच्यावर चुकीची जबाबदारी टाकण्यात आली आहे. ते सामान्य आयुष्य जगण्यासाठी बनले आहेत. मात्र, केवळ आईच्या हट्टामुळे ते आज एका अशा दबावाखाली आहेत ज्यामुळे माझ्या संवेदना त्यांच्यासोबत आहेत. अध्यक्ष असताना किंवा उपाध्यक्ष असतानादेखील त्यांनी जबाबदारीकडे गांभीर्याने बघितलं नाही. कारण त्यांचा तो मूळ स्वभावच नाही.\"\n\nतर आजीच्या प्रकृतीचं जे कारण काँग्रेसने दिलं त्यावर सिन्हा म्हणतात, \"भारत एक भावनाप्रधान आणि संस्कारी देश आहे. तुम्ही इथे असं काही सांगून गेलात तर तुमच्याप्रति आदर वाढतो.\"\n\nहा राहुल गांधी यांचा स्वभाव म्हणावं, अनिच्छा किंवा अंतर्गत कलह, काहीही म्हटलं तरी देशाच्या मुख्य विरोधी पक्षाला याचं मोठं नुकसान सोसावं लागतंय. \n\nत्यामुळे काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यात कोणाचं ऐकलं जाईल, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. \n\nगांधी घराणं गांधीतर कुणाला पक्षाची धुरा देईल का की राहुल गांधी यांचीच मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू राहतील?\n\nअडसर कोण?\n\n2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस पक्षांतर्गत एक अंतर्गत कलह सुरू झाला आहे. \n\nसर्वसामान्य कार्यकर्ताही भेटू शकेल, अशी एखादी व्यक्ती काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान व्हावी, असं काँग्रेसमधल्या एका गटाला वाटतं. \n\nतर दुसरीकडे काँग्रेसमधले 'ओल्ड गार्ड' राहुल गांधी यांनाच अध्यक्षपद देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतोय. येत्या काही दिवसात काँग्रेसमध्ये अंतर्गत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. \n\nमात्र, राहुल गांधी यांच्याकडून सक्रीय राजकारणात उतरण्याचे कुठलेच संकेत अजूनतरी मिळालेले नाहीत. \n\nगेली अनेक वर्ष काँग्रेस आणि भाजप यांचं राजकारण बघणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार नीरजा चौधरी ही परिस्थिती तरुण काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी दुर्दैवी..."} {"inputs":".... अखेर कुटुंबासह मी उल्हासनगरला आलो...\" ते सांगता सांगता स्तब्ध होतात.\n\nपावसाअभावी मराठवाड्यातील ग्रामीण भागाला दुष्काळी अवकळा आली आहे. राज्य शासनानेही काही दिवसांपूर्वी राज्यातल्या 151 हून अधिक तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. पण शेतीच नव्हे तर रोजच्या वापरासाठी पाणी नसल्याने या भागतल्या लोकांनी महानगरांची वाट धरली आहे. त्यांचं हे स्थलांतर मुंबई, पुणे, औरंगाबाद, हैदराबाद या शहरांकडे सुरू आहे. \n\nएरव्ही दुष्काळ नसतानाही पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात यंदाचा दुष्काळा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाव रिकामं झालं'\n\nसाळवेंनी गाव सोडून आता 4-5 महिने झाले आहेत. ते ठाणे जिल्ह्यातल्या उल्हासनगरात येऊन पोहोचले आहेत. मात्र इथे काळजावर दगड ठेवून सगळी कामं करत असल्याचं ते सांगतात.\n\nगावात जन्म झाला आणि सगळी हयात तिकडे गेली असताना गावाबाहेर राहणं त्यांच्या जिवावर आलं आहे. उल्हासनगरमध्ये सुभाष टेकडी या झोपडपट्टीवजा चाळ असलेल्या भागात त्यांनी दोन खोल्यांचं एक घर भाड्यानं घेतलं आहे. आपली दोन मुलं आणि पत्नी यांच्यासह ते या घरात राहतात.\n\nबाबासाहेब साळवे आणि त्यांच्या पत्नी सुनिता साळवे\n\nते सांगतात, \"गावातल्या दुष्काळी परिस्थितीमुळे सगळेच जण गाव सोडायला लागले. काही जण मुंबई-पुण्याला गेले. जवळपास 40 टक्के गाव रिकामं झालं. आमचे काही ओळखीचे आणि नातेवाईक मुंबईकडे असल्याने आम्ही उल्हासनगरला आलो. इथल्या फिनिक्स हॉस्पिटलमध्ये सध्या सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतो आहे. एक मुलगा ग्रॅज्युएट आहे आणि दुसरा मुलगा गावाकडे बारावीला आहे. पण त्यानं आता घराला मदत म्हणून इथल्याच सिनेमागृहात सेल्समनचं काम पत्करलं आहे.\"\n\nमराठवाड्यातील स्थलांतराबद्दल कृषितज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. कमी पाऊस, रोजगाराची साधने उपलब्ध नसणे, भूजल पातळीत घट आणि राजकीय अनास्था, अशा कारणांमुळे दुष्काळाची दाहकता वाढल्याचं तज्ज्ञ मानतात.\n\n'जालना सोने का पालना नाही'\n\nयाबाबत अधिक जाणून घेण्यासाठी 'अॅग्रोवन' वृत्तपत्राचे माजी संपादक आणि कृषितज्ज्ञ निशिकांत भालेराव यांच्याशी बीबीसीनं चर्चा केली. त्यांनी देखील दुष्काळाच्या वरील कारणांना दुजोरा दिला.\n\nमराठवाडा आणि विशेषतः जालन्यातील दुष्काळाबद्दल बोलताना भालेराव सांगतात, \"'जालना सोने का पालना' अशी म्हण या भागात पूर्वीपासून कानावर पडते. कारण महिको मॉन्सँटो आणि इतर मोठ्या बी-बियाणं कंपन्या या भागात आहेत. मात्र या जिल्ह्यात नसलेले पाण्याचे स्रोत आणि तसं स्वतंत्र जिल्हा म्हणून नसलेलं पोटेन्शिअल या गोष्टींमुळे हा भाग मागे पडला आहे.\"\n\nबाबासाहेब साळवे यांनी गावातलं हेच घर बंद करून उल्हासनगर गाठलं.\n\nभालेराव पुढे सांगतात, \"इथला घाणेवाडी तलाव हा पाण्याचा एकमेव स्रोत दोन वर्षांपूर्वी अक्षरशः संपुष्टात आला होता. गेल्या वर्षीच्या पावसानं या तलावाला काहीसं तारलं. इथे क वर्ग नगरपालिका असल्याने या तलावाचं नीट नियोजन होत नाही. तसंच जलयुक्त शिवारच्या कामांचं अपयशही या दुष्काळी स्थितीला कारणीभूत आहे. भूजल पातळीही खाली गेली असून..."} {"inputs":".... अगदी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनीही आपातकालिन परिस्थितीत विरोधकांना विश्वासात घेतले होते.\"\n\nजवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान होते.\n\nते सांगतात, \"संसदीय व्यवस्थेच्या चौकटीनुसार असलेले हे संकेत आपण पाळायचे का हे विरोधी पक्षावर अवलंबून असते. ते त्यांच्या सदसदविवेकबुद्धीनुसार ठरवू शकतात. असे निर्णय विरोधी पक्षही मानवतावादी मुल्यांवर आधारित घेत असतो,\"\n\nयापूर्वीही इतिहासात असे अनेक प्रसंग दिसून येतात ज्यावेळी सत्ताधारी आणि विरोधक निर्णय प्रक्रियेत एकत्र दिसून आले आहेत.\n\nयाविषयी बोलत... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. कोरोना आरोग्य संकट, अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण, कंगना राणावत यांचे आरोप, मंत्री संजय राठोड यांच्यावरील आरोप, सचिन वाझेंची अटक आणि पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांचे गंभीर आरोप अशा सर्वच प्रकरणांमध्ये सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न भाजपने केला आहे.\n\nउद्धव ठाकरे सरकारकडून नव्याने कडक निर्बंध लागू केल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्याची भूमिका घेतली असली तरी त्यांनी सरकारवर टीकाही केली.\n\nते म्हणाले, \"राज्यातील लॉकडाऊन आणि अंशतः लॉकडाऊन लावल्याचा वाईट परिणाम हातावर पोट असणाऱ्या लोकांवर होणार आहे. सरकारने त्यांच्या मदतीसाठी पॅकेज जाहीर केलं पाहिजे. वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम महाराष्ट्रात सुरू आहे. ही मोहीम आता थांबवली पाहिजे.\"\n\nआता राज्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना आणि सरकारसमोर एक मोठे आरोग्य आणि आर्थिक असे दुहेरी संकट उभे ठाकले असताना भाजपने आपली भूमिका बदलली आहे का? की सातत्याने आरोप करून भाजप राजकारण करत आहे? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. \n\nजेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"काही दिवसांपूर्वी जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलले त्यात समन्वयाचा सूर होता. पण सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले आहेत. सध्या सरकारने निर्बंध आणल्यानंतर भाजपने आम्ही राज्य सरकारला सहकार्य करण्याची भूमिका घेतो आहोत असं जरी म्हटलं असलं तरीही राज्यात ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्यावर त्यांनी बोट ठेवलेलं आहे.\"\n\nचंद्रकांत पाटील\n\n\"बेड, व्हेंटिलेटर्सच्या सुविधा, ग्रामीण भागतली परिस्थिती या सगळ्या परिस्थितीवर विरोधी पक्ष भाष्य करत आहे. भाजप हा विरोधक आहे त्यामुळे सरकारला मदत करू असं म्हणत असले तरी ते वेळोवेळी सरकार कुठे कमी पडतंय हे दाखवून देईल. त्याचबरोबर याचा राजकीय वापरही केला जाऊ शकतो.\"\n\nकेंद्र आणि राज्य सरकारचा वाद\n\nराज्य सरकारने लशीचा पुरवठा आणि आर्थिक मुद्यावरून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली आहे. त्यामुळे याला प्रत्युत्तर देत असताना देवेंद्र फडणवीस यांनीही आता सरकारला इशारा दिला आहे.\n\n\"राज्य सरकारने सातत्याने केंद्र सरकारकडे बोट दाखवणं आता थांबवलं पाहिजे. आम्ही त्यांना सहकार्य करत आहोत, त्यामुळे राज्य सरकारनेही जबाबदारीने काम केलं पाहिजे.\" असं फडणवीस म्हणाले.\n\nलोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात,..."} {"inputs":".... घरच्यांकडून मानहानीला सामोरं जावं लागत होतं,\" धनंजय सांगतात.\n\n\"कळत नव्हतं की मी कोण आहे. माझी मनस्थिती अत्यंत बिघडली होती. अशात मी दहावीची परीक्षा दिली. मी जेमतेम काठावर पास झाले. मला खरंतर भरपूर मार्क मिळवून मोठ्ठं करियर करायचं होतं. पण आपल्या समाजाच्या ते पचनी पडणार नव्हतं.\"\n\nधनंजय यांनी पुढे BA ला प्रवेश घेतला. पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांनी पदव्युत्तर पदवीसाठी प्रवेश घेतला. \"मला MA करायचं होतं. पण त्या कॉलेजमध्ये माझं इतकं लैंगिक शोषण झालं की, मी हार मानून सोडून शिक्षण अर्ध्यातच सोडलं,\" धनं... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला भाग पाडतं. या दडपणाने अनेकांचं आयुष्य बरबाद केलं आहे,\" धनंजय गंभीर होऊन सांगतात.\n\nते पुढे सांगतात, \"मी तरुण होईपर्यंत माझ्याच घरात राहिले. कारण सरळ होतं. मला शिकायचं होतं, नोकरी करून पैसे कमवायचे होते आणि आईवडिलांसोबत राहायचं होतं. मला तृतीयपंथीयांसारखं लग्नात जाऊन नाचगाणी करायची नव्हती, भीक मागायची नव्हती. शरीरविक्रय करायचा नव्हता. कोणत्याही भारतीय मुलामुलींसारखी माझी स्वप्नं होती.\"\n\nतृतीयपंथी असण्यानं घरच्यांनाच त्रास? \n\nयावर धनंजय सांगतात, \"माझ्या भाऊ-बहिणींच्या लग्नात, त्यांच्या सुखी आयुष्यात माझं तृतीयपंथी असणं बिब्बा घालायला लागलं तेव्हा मी घर सोडण्याचा निर्णय घेतला. ती एका अर्थाने माझीही मुक्तता होती. अखेर माझीही घुसमट थांबणार होती. मी संपूर्ण स्त्रीसारखं आयुष्य जगू शकणार होते. पॅँट शर्ट टाकून साडी नेसू शकणार होते.\"\n\n\"मी माझे गुरू काजल मंगलमुखी यांची दीक्षा घेतली. पहिल्यांदा सार्वजनिकरित्या साडी नेसली, श्रुंगार केला. स्वतःचं अस्तित्व शोधलं आणि मी धनंजय चौहान मंगलमुखी झाले.\" \n\nनाव बदललं नाही कारण...\n\n\"मी खूप उशीरा तृतीयपंथीयांच्या डेऱ्यात सामील झाले. तोवर माझं नाव माझ्यासाठी माझी ओळख बनलं होतं. प्रदीर्घ काळ मी कोण आहे हे लोकांपासून लपवत फिरले. मला अजून काहीही लपवायचं नव्हतं,\" धनंजय सांगतात. \n\nलढा तृतीयपंथीय समाजाशीही \n\nधनंजय यांचा संघर्ष फक्त पोलीस, प्रशासन, समाज यांच्याशी नाहीये, तर तृतीयपंथीयांशीही आहे. वर्षानुवर्षं जोखडात अडकलेला हा समाजही बदलाचे वारे स्वीकारण्यास तयार नाही आहे. \"जसा समाज तृतीयपंथीना आपलं आयुष्य मनाप्रमाणे जगू देत नाही, तसं तृतीयपंथीय डेरेही त्यांच्या सदस्यांना शिकायला, नोकरी करायला मनाई करतात,\" असं धनंजय यांचं म्हणणं आहे.\n\n\"डेऱ्याची आज्ञा मानली नाही तर तुम्हाला मारून टाकू अशी धमकी देतात. माझ्यासोबत शिकणारे इतर तृतीयपंथी उत्तराखंडच्या एका डेऱ्यातून पळून आले आहेत. त्यांना अजूनही भीती वाटते.\"\n\n\"ऐकून खोटं वाटेल पण असे अनेक तृतीयपंथी आहेत ज्यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती आहे. मी त्यांना विनंती केली की हे नाचगाणं बंद करा. एखादी फॅक्टरी उघडा जेणेकरून इतर तृतीयपंथीयांना रोजगार मिळेल. पण पालथ्या घड्यावर पाणी. अनेक डेऱ्यांमधे तृतीयपंथी शिक्षणाचं नावही काढू शकत नाही. डेऱ्याच्या लोकांना वाटतं की तृतीयपंथी शिकले, नोकऱ्या करू लागले, तर लग्नात नाचगाण्याने जो पैसा मिळतो तो मिळणं बंद होईल. पण..."} {"inputs":".... चीनच्या पूर्वेकडे असणाऱ्या जिआंक्षी प्रांतात नुकतीच याची अंमलबजावणी करण्यात आली. पण ही ऐच्छिक गोष्ट आहे. त्याची अंमलबजावणी कशी करायची याचा निर्णय त्या त्या भागातल्या कंपन्यांनी घ्यायचा आहे. हेबई, गान्सू, झेंजियांगमध्येही अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने अडीच दिवसांचा विकेंड प्रस्तावित आहे.\n\nकोव्हिड 19ची साथ अजूनही सगळ्यांच्या मनात आहे आणि संसर्गाची दुसरी लाट येण्याची भिती आरोग्य अधिकारी व्यक्त करत आहेत. अनेक ऑफिस वा रहिवासी इमारतींमध्ये आता एक सुरक्षारक्षक इमारतीत शिरणाऱ्या लोकांचं ताप... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्येही सोशल डिस्टंसिंग पाळावं लागत असल्याने कधी कधी ऑफिसमध्ये यायला उशीर होतो, शिवाय ऑफिसमध्ये येणाऱ्यांची आणि निघणाऱ्यांची एकाचवेळी गर्दी होऊ नये, म्हणूनही आता कामाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत.\n\nकामानिमित्त सध्या प्रवास करता येत नसला तर ऑफिसमध्ये परतल्याने झाँग खुश आहेत. इथे फास्ट आणि स्थिर इंटरनेट असल्याने काम व्यवस्थित होत असल्याचं त्या सांगतात. पण त्यांच्या पगारात मात्र मोठी घट झालीय. त्यांच्या पगाराच्या सुमारे 60% रक्कम ही त्यांना प्रवास भत्त्यांतून मिळत होती. पण सध्या प्रवास बंद असल्याने हे भत्तेही बंद आहेत. \n\nकामाच्या स्वरूपात बदल\n\nघरून काम करताना अनेक कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत घट झाल्याचं बीजिंगमधल्या च्युंग काँग ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे सहाय्यक प्राध्यापक झँग शियोमेंग यांना आढळून आलंय. \n\nयाविषयीची एक पाहणी त्यांच्या टीमने केली. यामध्ये 5,835 जणांकडून विविध प्रश्नांची उत्तरं घेण्यात आली. यापैकी निम्म्यापेक्षा जास्त लोकांनी ऑफिसपेक्षा घरून कमी काम होत असल्याचं सांगितलं. जवळपास 37% जणांनी कार्यक्षमतेत फरक पडला नसल्याचं सांगितलं. तर आपण घरून जास्त चांगलं काम करू शकलो असं सांगणाऱ्यांची संख्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी होती. \n\nचीन सध्या कामाचं स्वरूप आणि पद्धतीमध्ये बदल करण्यासाठीचे प्रयत्न करता येतील अशा परिस्थितीत असल्याचं बीजिंगमधल्या होआंग असेसमेंट सिस्टीममध्ये काम करणाऱ्या क्रिस्टा पेडरसन म्हणतात. यासाठी लागणारं तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा उभ्या कराव्या लागतील. पण कामामध्ये ही अशी 'फ्लेक्सिबिलीटी' आणण्यासाठी काही किंमत मोजावी लागेल. \n\n\"कर्मचाऱ्यांनी लवकर प्रतिसाद द्यावा, कोणत्याही वेळी द्यावा अशा अपेक्षा वाढल्याचं आम्ही पाहिलंय. कर्मचाऱ्यांनी ईमेलला तातडीने उत्तर द्यावं वा मीटिंगसाठी लवकर वा उशीरा तयार असावं अशा स्वरूपाच्याही अपेक्षा केल्या जात आहेत,\" त्या सांगतात. \n\nपण हा ट्रेंड सगळ्याच क्षेत्रात नाही. \n\n\"सरकारी मालकीच्या काही कंपन्या या पूर्वी प्रमाणे लोकांनी ऑफिसला जाऊनच काम करावं यासाठी प्रयत्न करत आहेत. या अशा कंपन्या आहेत जिथे काम एका ठराविक पद्धतीनेच केलं जातं आणि यासाठी त्या त्या आराखड्यांचं पालन केलं जातं,\" पेडरसन सांगतात. \n\n'आम्ही सुरक्षित आहोत असं म्हणू शकत नाही.'\n\nसंपूर्ण चीनला कोव्हिड 19 चा तडाखा बसला नव्हता. पण तरीही इतर भागात याचे परिणाम पहायला मिळतायत...."} {"inputs":".... तसंच हा ओसीडी असू शकतो याची कल्पना नसल्यामुळे ते वाढत जाण्याची शक्यता असते. तर काही लोक हा आजार लपवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेही आजार वाढू शकतो. \n\nआपल्याला होत असलेला त्रास डॉक्टरांना न सांगता विचार आणि कृतीचं चक्र सुरू ठेवलं जातं. मानसोपचार तज्ज्ञ किंवा मनोविकारतज्ज्ञांकडे जाण्यास केलेली टाळाटाळही ओसीडी वाढण्यास कारणीभूत ठरू शकते. \n\nओसीडीची लक्षणं\n\nओसीडीची अनेक प्रकारची लक्षणं आहेत. साधारणतः शंभर लक्षणांना ओळखून त्यांना नावं देण्यात आली आहेत. त्यापेक्षाही अनेक लक्षणं रुग्णानुसार वेगवेगळी द... उर्वरित लेख लिहा:","targets":"े विचार येतात. याप्रकारचे अनेक विचार व्यक्तीच्या मनात सतत येऊ लागतात. त्याचा त्रास त्यांना होऊ लागतो. एखादा पवित्र किंवा लकी नंबर, ठराविक रंगाबद्दलचे विचारही मनात येऊ लागतात.\n\nओसीडी कोणत्या वयात होतो?\n\nडॉ. सुमितकुमार गुप्ता यांच्यामते, \"ओसीडी होण्यासाठी वयाच्या 10 ते 12 वयापासून झालेल्या घटनांचा परिणाम कारणीभूत असतो. 16 ते 25 या वयोगटामध्ये त्याच्या लक्षणांचा पहिला सर्वोच्चबिंदू दिसून येतो. साधारणतः ओसीडीचे निदान होण्याआधी 10 वर्षं त्याची लक्षणं दिसत असतात. मात्र त्याची योग्य माहिती नसल्यामुळे डॉक्टरांपर्यंत येण्यासाठी तितका काळ मध्ये गेल्याचं दिसून येतं.\"\n\nओसीडीसारखी लक्षणं असल्यास काय करावं?\n\nबहुतांशवेळा काही लक्षणं सामान्य व्यक्तीमध्ये थोड्याफार प्रमाणात दिसून येतातच. मात्र याचा अर्थ सर्वांनाच ओसीडी झालेला असतो असा नाही. \n\nमात्र त्याचा तुमच्या नेहमीच्या कामात अडथळा येऊ लागला, तुमची रोजची कामं करण्यात अडथळा येऊ लागला तर मात्र त्याकडे लक्ष देण्याची वेळ येते. \n\nउदाहरणार्थ अतिरेकी स्वच्छतेत तुमचा वेळ जाऊ लागला आणि त्यामुळे कामाला उशीर झाला, घरात काम करणाऱ्या महिलेचं सर्व लक्ष केवळ एकाच सवयीकडे जाऊ लागलं आणि त्यामुळे इतर कामं न होणं वगैरे. \n\nतसंच या सवयींमुळे आणि भीतीच्या विचारांमुळे जीवनातला आनंद हरवल्यासारखं वाटणं असेही त्रास होऊ लागतात.\n\nएखाद्या रुग्णाला ओसीडी आहे की नाही याचं निदान मनोविकारतज्ज्ञांकडूनच करून घ्यावं असं मत डॉ. गुप्ता व्यक्त करतात. \n\nते म्हणतात, \"वरिल लक्षणांपैकी काही लक्षणं इतरही अनेक मानसिक आजारांमध्ये दिसून येतात. त्यामुळे कोणत्याही सवयीला, लक्षणांना पाहून ओसीडीचं घरच्याघरी निदान करू नये. त्याचप्रमाणे इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे स्वतःवरच उपचार करू नयेत.\"\n\nसेरोटोनिनचा संबंध\n\nओसीडी हा आजार सेरोटोनिन या न्यूरोट्रान्समिटरशी संबंधित आहे. त्यामध्ये येणाऱ्या अडथळ्यांमुळेही ओसीडी होण्याची शक्यता असते. आपल्या आनंदासंबंधीच्या गोष्टी, सुखी-समाधानाची भावना निर्माण करणाऱ्या गोष्टी, प्रेम, झोप, सेक्स यासारख्या गोष्टी सेरोटोनिनशी संबंधित असतात असं मत डॉ. राजेंद्र बर्वे व्यक्त करतात. \n\n\"रुग्णाचे निदान करून त्याप्रकारे उपचार केले जातात. काही रुग्णांना औषधं, काहींना सायकोथेरपी किंवा काहींना दोन्हींची मदत घ्यावी लागते\", असं ते सांगतात.\n\nकोरोनाच्या काळात हात धुणे, सॅनिटायझर यासारखे उपाय..."} {"inputs":".... तिनं सगळं भोगलं. पण सुख नाही भोगलं. आज सगळी सुखं आहेत. पण आई नाही आणि दादाही नाहीत.`\n\nबाळासाहेबांना चार मोठ्या आणि एक लहान बहीण. दोन छोटे भाऊ. शिवाय एक मोठी बहीण आणि छोटा भाऊ खूप लहानणी वारला. आधीच गरिबी आणि त्यात आईची सतत बाळंतपणं, यामुळे ठाकरे कुटुंब आर्थिकदृष्ट्या कधीच स्थिर राहिलं नसणार. \n\nरमाबाईंचं बाळंतपण आणि प्रबोधनकारांचं आजारपण यामुळे एकदा तर घर सोडण्याची पाळी ठाकरे कुटुंबावर आली होती. पण पैशांच्या पलीकडे बघण्याचे संस्कार ठाकरे कुटुंबात फार पूर्वीपासून होते. एकटे प्रबोधनकारच नाहीत तर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दादा स्वतः चित्रकार होते. दादांनी मला सदैव आधार दिला. प्रोत्साहन दिलं. सुरुवातीला ऐन उमेदीच्या काळात माझी व्यंगचित्र प्रसिद्ध झाली, त्यांची कल्पना दादांचीच असायची. त्यामुळे व्यंगचित्रकलेतले माझे पहिले गुरू वडीलच होते.` \n\nशिक्षण सुटलं...\n\nआर्थिक गरिबीमुळे प्रबोधनकारांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं. पण त्यांनी स्वतःच्या व्यासंगाच्या जोरावर बड्या बड्या डिग्रीवाल्यांनी तोंडात बोट घालावं असं काम करून ठेवलं. \n\nहुन्नर कमवा, हा वडिलांकडून शिकलेला मंत्र त्यांनी त्यांच्या मुलांना दिला. त्यामुळे बाळासाहेब नेहमीच्या शिक्षणापेक्षा चित्रांमध्येच रंगले. इंग्रजी सातवी शिकल्यानंतर प्रसिद्ध जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये जाण्याचा त्यांचा मार्ग अचानक बदलला. त्याची घटनाही गंमतीशीर आहे. \n\nबाळासाहेब सांगतात, `बाबूराव पेंटर एकदा दादरच्या घरी आले. शतपावली करत होते. माझं एक पेंटिंग भिंतीवर लावलेलं होतं. त्यांना ते आवडलं. दादांना विचारलं, कोणी काढलंय? बाळनं काढलंय, असं दादांनी म्हटल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं नि विचारलं, काय करतोस? मी म्हटलं, मी उद्यापासून जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् ला जाणार आहे. प्रवेश घेतला होता. साठ रुपये फी भरून झाली होती. रंग, ब्रश वगैरे आणून सगळी तयारी झाली होती. ते ऐकून बाबूराव दादांना म्हणाले, अरे, या पोराचा हात चांगला आहे. स्कूल ऑफ आर्टस् मध्ये त्याला पाठवून तो फुकट घालवू नको. पाहिजे तर त्याला मी कोल्हापूरला घेऊन जातो आणि चांगला आर्टिस्ट तयार करतो. बाबूरावांमुळे मी स्कूल ऑफ आर्टस् ला गेलो नाही. साठ रुपये फुकट गेले. पण माझा हात वाचला.` \n\nबाळासाहेब कोल्हापूरला गेले नाहीत. पण मुंबईत ते वॉल्ट डिस्नेचे सिनेमे पाहू शकले. बाम्बी हा सिनेमा त्यांनी २५ वेळा पाहिला होता. बाळासाहेबांमधल्या आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेल्या कार्टूनिस्टचा पाया प्रबोधनकारांनीच घातला होता. \n\nप्रबोधनकार स्वतः उत्तम चित्रकार होते. त्यांच्या रेषा जोमदार होत्या, असं श्रीकांत ठाकरे सांगतात. ब्राह्मणी सार्वजनिक गणेशोत्सवाला पर्याय म्हणून प्रबोधनकारांनी सार्वजनिक नवरात्रोत्सव काढला होता. त्यासाठी देवीच्या अवाढव्य चित्राच्या मागे प्रबोधनकारांनी झेप घेणारा वाघ काढला होता. \n\nतो त्यांच्या दोन्ही मुलांना खूप आवडला होता. तो त्यांनी अनेकदा काढला. तोच पुढे शिवसेनेच्या नावात वर्षानुवर्षं झळकत होता. मुळात शिवसेना हे नावही प्रबोधनकारांचंच. तसंच मार्मिक हे नावंही..."} {"inputs":".... ती थेट 30 जानेवारी 2018 ला प्रणयला भेटली. त्या दिवशी त्यांनी आर्य समाज पद्धतीने लग्न केलं. \n\n\"माझी तब्येत तेव्हा सारखी खराब व्हायची. मी डॉक्टर किंवा हॉस्पिटलच्या लोकांकडे प्रणयशी बोलण्यासाठी फोन मागायचे. तेव्हाच काय तो दिलासा मिळायचा. मग आम्ही आर्य समाज मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण आम्हाला आमच्या लग्नासाठी कायदेशीर कागदपत्रांची गरज होती.\"\n\n\"आमच्या प्रेमासाठी आम्ही दोघांनी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला,\" अमृता सांगते. \n\nप्रणयच्या कुटुंबाला लग्नाची काहीही कल्पना नव्हती. लग्नानंतर दोघंह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल केला होता. तपासणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही हॉस्पिटलमधून बाहरे पडलो. मी प्रणयला काही तरी विचारत होते, पण मला त्याचा आवाज ऐकू आला नाही. एक व्यक्ती त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न करत होता आणि प्रणय खाली कोसळला होता, इतकंच मला दिसलं,\" ती हुंदके देत सांगत होती. \n\nमाझ्या सासूने त्या व्यक्तीला दूर ढकलले. मदत मागण्यासाठी मी हॉस्पिटलमध्ये धावले. मी काही मिनिटांनी माझ्या वडिलांना फोन केला आणि त्यांना खडसावले. त्यावर ते म्हणाले, \"आता मी काय करू? त्याला दवाखान्यात ने.\" \n\nकाही दिवसांपूर्वी माझ्या वडिलांवर छोटी शस्त्रक्रिया झाली होती. माझी आई आणि नातेवाईक मी वडिलांना भेटून यावं असं सांगत होते. पण मी नकार दिला. दुसऱ्या दिवशी एका पुरुष आमच्या घरी भाड्याने द्यायच्या कारबद्दल चौकशी करण्यासाठी आला होता. या व्यक्तीचा आवाज टिपिकल होता. माझे सासरे त्याच्याशी बोलत होते. प्रणयला हॉस्पिटलमध्ये मारणारा माणूस हाच होता, असं माझा विश्वास आहे. \n\nहे सगळं लक्षात घेता माझे वडील प्रणयचा घातपात करण्याचा कट रचत होते, असं मला वाटतं. माझ्या माहेरच्या लोकांनी अजून मला फोन केलेला नाही, हे विशेष. माझी आई मला फोन करायची. मला वाटलं ती माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी फोन करत असावी. पण मला असा संशय आहे की, ती माझ्याबद्दलची माहिती वडिलांना देत असावी. \n\nप्रणयचे पालकच माझे पालक आहेत, त्यामुळे मी माहेरी जाणार नाही, असं ती सांगते. \n\nभक्कम पाठबळ \n\nदलित संघटना आणि महिला संघटना त्यांच्या घरी भेट देत आहेत. मिळणाऱ्या पाठबळाबद्दल अमृताने आनंद व्यक्त केला आहे. जात नसलेला समाज मला निर्माण करायचा आहे, असं ती सांगते. \n\n\"प्रणय नेहमी सांगत असे प्रेम करणाऱ्यांना जातीमुळे अडथळा येऊ नये. जातीमुळे आम्हाला फार त्रास झाला आहे. मी न्यायासाठी लढणार आहे. प्रणयचा पुतळा शहराच्या मध्यभागी उभा करायचा आहे, त्यासाठी आवश्यक त्या परवानग्या मी घेणार आहे,\" असं ती सांगते. \n\nनिव्वळ तो आमच्या जातीतील नव्हता म्हणून माझ्या वडिलांनी माझ्या नवऱ्याला मारले. ते माझ्यासाठी प्रणयपेक्षा चांगला पती शोधू शकले नसते. प्रणय दलित होता या एका कारणामुळेच माझ्या वडिलांचा आमच्या लग्नाला विरोध होता, असं ती म्हणाली. \n\nप्रणयची आई हेमलता, वडील बाळास्वामी आणि भाऊ अमोल कोलमडून गेले आहेत. सध्या अजय अमृताची सर्वतोपरी काळजी घेत आहे. अजय माझा भाऊ आहे, असं अमृता सांगते. \n\nघराबाहेर प्रणय 'अमर रहे'च्या घोषणा सुरू आहेत...."} {"inputs":".... तेव्हापासून मालदीवमध्ये आतापर्यंत राजकीय अशांततेचं वातावरण आहे. \n\nराजकीय नेते आणि न्यायमूर्ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न \n\nविरोधी पक्षाचे नेते, दोन न्यायमूर्ती आणि सरन्यायाधीशांना अटक करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला आहे असं मालदिवियन डेमोक्रेटिक पार्टीचे प्रवक्ते हामिद अब्दुल गफूर यांनी म्हटलं आहे. न्यायपालिकेवर ताबा मिळवण्याचा पोलिसांकडून प्रयत्न होत असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nपोलिसांनी न्यायमूर्तींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्या\n\nमोहम्मद नशीद सध्या श्रीलंकेत आहेत. यामीन यांनी राजीनामा द्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"णुका जाहीर करू शकतात. पण त्यांच्यासमोर कुणी प्रतिस्पर्धी नाही. नशीद हे श्रीलंकेत आहेत. जेव्हा ते मालदीवमध्ये येतील तेव्हा त्यांना अटक होऊ शकते. याआधी विरोधी पक्षातील दोन खासदारांना माले विमानतळावर आल्या-आल्या अटक करण्यात आली. त्यामुळे ते मालदीवला येतील की नाही अशी शंका आहे,\" असं देशमुख यांनी सांगितलं. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... त्या मशिदीच्या जागी ही नवी मशीद नव्यानं बांधण्यात आली आहे. जुन्या मशिदीच्या विजेचा खर्च सर्व गावातले लोक मिळून देत असत. पण आता काही खर्च होत नाही. \n\nमोरोक्कोला हवामान बदलाची झळ\n\nपॅरीस करारानुसार 2030 पर्यंत मोरक्कोनं 34 टक्क्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आपलं उद्दिष्ट ठेवलं आहे. गेल्या वर्षी देशातल्या 100 मशिदींमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ग्रीन मॉस्क योजनेची अंमलबजावणी करण्यात आली. \n\nमर्राकेच शहरातील दोन मोठ्या मशिदींचाही यात समावेश आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये देशातील विजेची गरज दुपटीनं वाढल... उर्वरित लेख लिहा:","targets":"बसवायचे आणि त्यांची निगा कशी राखायची हे सर्वजण शिकत आहेत.\n\nटाडमामेटमधल्या लोकांना काही नवी कौशल्यं देखील शिकायला मिळाली आहेत. कारण ही मशीद गावकऱ्यांनीच बांधली आहे. \n\nगावातील बहुसंख्य घरं दगड आणि काँक्रिटची बनली आहेत. पण मशिदीसाठी मातीच्या विटा वापरण्यात आल्या आहेत. या विटांमुळे उन्हाळा आणि हिवाळा दोन्ही ऋतुंमध्ये इमारतीचं तापमान संतुलित राहतं.\n\nही मशीद बांधण्यासाठी ओवाफदी यांनी श्रमदान केलं. \"बांधकामासंदर्भात नव्या तंत्रज्ञानाची चर्चा मी नेहमी ऐकली होती. पण, यावर काम करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली.\" हा एक पूर्णपणे नवा अनुभव होता असं ओवाफदी यांनी म्हटलं. \n\nया मशिदीच्या बांधकामासाठी श्रमदान करणाऱ्यांना प्रमाणपत्र देण्यात आली आहेत. हे प्रमाणपत्र नोकरी शोधणं सोपं जाईल असं श्रमदात्यांच म्हणण आहे. \n\nतुम्हा हा व्हीडिओ पाहिला का ? \n\nपाहा व्हीडिओ : मोदी आणि राहुलसोबत 'दिल की बात'\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... त्यांना या प्रकरणात 2016 मध्ये अटक करण्यात आली.\n\nसनातन संस्थेचे सदस्य सारंग अकोलकर हेही या हत्या प्रकरणात सहभागी आहेत, असा CBIला संशय आहे. अकोलकर सध्या फरारी आहेत. सनातन संस्थेशी संबंधित असलेल्या हिंदू गोवंश रक्षा समितीच्या वैभव राऊत यांना अलीकडेच अटक करण्यात आली आहे. \n\n4. गोविंद पानसरे हत्या प्रकरण \n\nकोल्हापूर येथील कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांची 20 फेब्रुवारी 2015 रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी या प्रकरणाचा संबंध असल्याचा संशय पोलिसांना आला.\n\nकर्नाटकातील व... उर्वरित लेख लिहा:","targets":"कांचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते सर्वांसाठी खुले असतात. कोणताही कार्यक्रम छु्प्या स्वरूपाचा नसतो. त्या कार्यक्रमात सर्व स्तरांतील युवक सहभागी होताना दिसतात. ज्या पालकांचा विरोध असतो ते अशा प्रकारचे आरोप करत असतात.\"\n\n'2023मध्ये हिंदुराष्ट्राची स्थापना'\n\nसनातन संस्थेच्या वेबसाईटवर संस्थेचं हे उद्दिष्ट दिलं आहे - 'समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांद्वारे सर्वच दृष्ट्या आदर्श असलेले धर्माधिष्ठित हिंदुराष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्य करणे.'\n\nसनातन संस्थेच्या पुस्तकांची ऑनलाइन विक्री केली जाते.\n\n'परात्पर गुरू डॉ. आठवले यांचे विचारधन खंड -2, हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची दिशा' या पुस्तकात लिहिलं आहे की '...डॉ. आठवले यांनी सर्वप्रथम 1998 या वर्षी भारतात वर्ष 2023 मध्ये 'ईश्वरी राज्य' म्हणजे 'हिंदुराष्ट्र' स्थापित होईल असा विचार द्रष्टेपणाने मांडला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर, आद्यसरसंघचालक डॉ. हेडगेवार, पू. गोळवलकर गुरूजी आदी थोर पुरुषांनीही हिंदुराष्ट्राचा विचार प्रखरपणे मांडला. दुर्दैवाने स्वयंभू हिंदुराष्ट्र असलेले भारतवर्ष हे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनले आणि हिंदुराष्ट्र ही तेजस्वी संकल्पना झाकोळली गेली.'\n\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते संजय सावरकर सांगतात की \"सुरुवातीच्या काळात सनातन संस्थेचं स्वरूप हे आध्यात्मिक प्रचार प्रसार करणारी संस्था असंच होतं. 1999 पर्यंत त्यांनी इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्मावर टीका केली नाही. सुरुवातीला विरोध होऊ नये म्हणून त्यांचं हे धोरण असावं. नंतरच्या काळात मात्र ही संस्था आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करताना आपल्याला दिसते.\" \n\nसनातनचा लोकशाहीवर विश्वास नाही, असं त्यांच्या अनेक लेखांतून दिसतं. 'हिंदुराष्ट्राची स्थापना करण्यास राजकारणी आणि लोकप्रतिनिधी नव्हे, तर संतच सक्षम असणे!' या नावाचा त्यांनी लेख प्रकाशित केला आहे. तसंच, 'हिंदुराष्ट्रात निवडणुका नसतील' असं या लेखात लिहिलं आहे. हे करत असतानाच 'दुष्प्रवृत्तींच्या विरोधात कृती' करणंही आवश्यक आहे, असं ते त्यांच्या पाठीराख्यांना सांगतात. \n\nपण हे हिंदुराष्ट्र नेमकं कसं होणार, त्यात हिंसेला स्थान आहे का, याविषयी सनातन संस्था स्पष्टपणे बोलत नाही. \"सनातन संस्था अतिउजव्या विचारसरणीची आहे. ते हिंसेचं समर्थन करतात. हिंदुराष्ट्राची निर्मितीचं ध्येय बाळगून ही संस्था काम करते. हिंदू राष्ट्र निर्मितीमध्ये..."} {"inputs":".... त्यामुळे लस प्रभावी आणि कार्यक्षम आहे का नाही याबद्दल माहिती नाही. दोन टप्प्यातील चाचणीत ही लस सुरक्षित आहे. ही लस आपण सर्वसामान्यांनी दिली. त्यानंतर फक्त 50 टक्के कार्यक्षम असल्याचं समोर आलं तर?'\n\nतज्ज्ञांच्या मते, क्लिनिकल ट्रायल मोड म्हणजे नक्की काय? यावर अजूनही स्पष्टता नाही.\n\nत्यातच कोव्हिड-19 टास्क फोर्सच्या वरिष्ठ सदस्याने कोव्हॅक्सीन, कोरोनाग्रस्तांची संख्या अचानक वाढली तर 'बॅकअप' असल्याचं वक्तव्य केल्याने गोंधळ उडाला.\n\nकोरोना लस\n\n'कोरोनाग्रस्तांच्या संख्येत अचानक वाढ झाली. तर, काही लो... उर्वरित लेख लिहा:","targets":"बवर नक्की पाहा.)"} {"inputs":".... पलानीसामी यांना अण्णा द्रमुक हा पक्ष त्यांच्या पूर्ण नियंत्रणाखाली आणायचा आहे. भ्रष्टाचार तर पूर्वीसारखाच होत आहे. त्यानंतर विरोध दर्शवणाऱ्या 18 आमदारांचं निलंबन केल्याची केस सुरू आहे. आम्हाला हे माहीत नाही की मुख्यमंत्री आणि उप-मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांचं नातं कसं आहे. पण या गोष्टींबद्दल माध्यमं लिहिणारंच ना. \n\nसध्या तामिळनाडूमध्ये खूप निदर्शनं सुरू आहेत. सरकारची दुबळी प्रतिमा केवळ हेच या निदर्शनांचं कारण नाही. तामिळनाडू हे पुरोगामी राज्य आहे. निदर्शनं करणं हा लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा होत्या. पण अरासू केबलचा वापर सरकारनं एखाद्या शस्त्रासारखा केला. या नेटवर्कचा वापर करून सरकारविरोधी बातम्या किंवा टॉक शो सरकारनं प्रसारित होण्यापासून रोखले. \n\nहे खूप अस्वस्थ करणारं आहे. सरकारच्या मालकीच्या अरासू केबलचं जाळं 60 टक्के तामिळनाडूत पसरलं आहे. अरासू केबल आणि तामिळनाडू केबल कम्युनिकेशन या दोन संस्था एकत्रितरीत्या काम करतात. राज्यातलं संपूर्ण केबल नेटवर्क याच दोन संस्थांच्या मालकीचं आहे. \n\nDMK अध्यक्ष एम करुणानिधी\n\nसुरुवातीला आम्हाला वाटलं की अरासू केबल नेटवर्क न्याय्य पद्धतीनं वागेल पण असं झालं नाही. मलिटपल सिस्टम ऑपरेटर्स एक व्यक्ती चालवते. तिच्या इशारावर नेटवर्क चालतं. कधीकधी मंत्रीदेखील फोन करतात. प्रत्येक एमएसओच्या रूममध्ये दोन तंत्रज्ञ असतात. जेव्हा त्यांना त्या विशिष्ट व्यक्तीचा फोन येतो तेव्हा ते त्या चॅनेलला ओव्हरगेन मोड ठेवतात. मग ते चॅनल नीट दिसत नाही किंवा त्या चॅनलला मागे टाकलं जातं किंवा त्या चॅनलला दुसऱ्या भाषेच्या समूहात टाकलं जातं. \n\nअसं केव्हा केव्हा झालं आहे याची यादीही मी देऊ शकतो. ही यादी पाहिलं की असं लक्षात येतं की सरकारनं कुणालाच सोडलं नाही. सर्व टीव्ही चॅनल्सवर याचा परिणाम झाला. त्यांनी दाखवून दिलं की बघा जर आमच्याविरोधात जाल तर काय होईल. पण ते प्रिंट मीडियाविरोधात काही करू शकत नाहीत. जास्तीत जास्त ते जाहिराती देणं बंद करू शकतात. \n\nअडचण कोणती?\n\nअडचण ही आहे की तामिळनाडूमध्ये माध्यमं कधीच एकत्र येऊ शकत नाही. जेव्हा आंध्रप्रदेशमध्ये एनडीटीव्हीला काही अडचणींचा सामना करावा लागला तेव्हा त्यांनी प्रेस क्लबमध्ये एक मोठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. अरुण शौरीदेखील त्या कार्यक्रमाला आले होते. पण इथं काही ठराविक लोकच सहभागी होतात. पत्रकार लोक अशा कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात पण व्यवस्थापन सहभागी होताना दिसत नाही. त्यामुळे सरकारची इच्छाशक्ती आणखी दृढ होते. \n\nजर दुबळ्या राज्य सरकारविरोधातही आवाज उठवण्यास माध्यमं घाबरत असतील तर येत्या काळात परिस्थिती आणखी बिघडू शकते. आपण हे समजू शकतो की टीव्ही मीडिया भीतीखाली आहे पण त्यांना नेमकी कशाची भीती आहे?\n\nआता आम्ही अलायन्स फॉर मीडिया फ्रीडम नावाची एक संघटना तयार केली आहे. काही ठरावदेखील केले आहेत. मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगणार आहोत. अरासू केबलच्या मनमानी कारभाराबद्दल, सरकारनं ज्या पत्रकारांवर केसेस टाकल्या..."} {"inputs":".... बळजबरीनं वाचत असाल तर तुमचा वाचनातील रस निघून जाऊ शकतो. \n\nपुस्तक आवडलं नाही तर अर्ध्यावर सोडून देण्यात काही गैर नाही आहे. यादीमधलं पुढचं पुस्तक हाती घ्या. कदाचित अर्ध्यावर सोडलेलं पुस्तक तुम्हाला नंतर कधीतरी वाचावंसं वाटेल. प्रत्येक पुस्तक पूर्ण वाचावं असा काही नियम नाही.\n\n7) वाचनाचं ठिकाण कसं असावं?\n\nशेजारी टीव्ही चालू असताना कोणीही वाचनावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. आजूबाजूला शांतता असलेल्या ठिकाणीच वाचन करावं.\n\nआजूबाजूला शांतता असलेल्या ठिकाणीच वाचनं करावं.\n\nउन्हाळयात संध्याकाळी पुस्तक घेऊ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा भाषेत लिहीलेल्या पुस्तकांनी सुरुवात करा.\n\nउदाहरणार्थ तुम्हाला फिरायला आवडत असेल तर त्यासंदर्भात वाचा. इतिहासात रुची असेल तर तशी पुस्तकं वाचा.\n\nतर चला ठरवा पुस्तकांची यादी आणि आजपासून वाचायला सुरुवात करा. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... भाकपचे प्रकाश रेड्डी सुद्धा मंचावर उपस्थित. \n\nदुपारी 1 वाजता \n\nथोड्याच वेळात सभेला होणार सुरुवात \n\nदुपारी 12 वाजता \n\nआझाद मैदानात जमलेल्या विद्यार्थ्यांचा हल्लाबोल. \n\nसकाळी 11.52 वाजता \n\nभायखाळाच्या राणीचा बाग परिसरातही काही आंदोलकांची उपस्थिती, पोलिसांचा देखील बंदोबस्त \n\nसकाळी 11.35 वाजता \n\nदुसरा आरोपी सरकारचा जावई आहे का? प्रकाश आंबेडकर यांचा सरकारला सवाल \n\nसकाळी 11.15 वाजता \n\nआझाद मैदानात आंदोलकांची गर्दी \n\nसकाळी 11 वाजता\n\nमुंबईतल्या या मोर्चासाठी सीएसएमटी स्थानका बाहेर मोर्चेकऱ्यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचं शिंदे यांनी सांगितलं. \n\nपोलिसांनी परवानगी नाकारली\n\nप्रकाश आंबेडकर यांच्या या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. फक्त आझाद मैदानात एकत्र येण्यासाठी मोर्चेकऱ्यांना परवानगी देण्यात आल्याचं मुंबई पोलीस सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) देवेन भारती यांनी सांगितलं आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... मात्र, त्यासाठी अतिरेक करू नका.\"\n\n3. मोकळ्या हवेत फेरफटका मारा \n\nघरून काम करण्याचा अर्थ तुम्ही स्वतःला घरात कोंडून ठेवा, असा होत नाही. ऑफिसला जायच्या निमित्ताने तुम्ही रोज घरातून बाहेर पडता. मात्र, घरून काम करायला मिळाल्याने बाहेर जायची तशी गरज उरत नाही. मात्र, तरीही मोकळ्या हवेत जाऊन एक फेरफटका मारून यावा. एरवी तुम्ही ऑफिसच्या निमित्ताने घराबाहेर पडत होतात. आता मात्र, ऑफिसला जायची गडबड नाही. हा फेरफटका तुम्ही स्वतःसाठी मारता. त्यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होतो. शिवाय, तुमच्या ओळखीच्या त्याच र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यक्ष बोलणं तुम्हाला स्टिम्युलेट करतं आणि तुमची उत्पादकताही वाढवतं.\"\n\nजॅक ईव्हान्स 'रॉबर्टसन कूपर' या वर्कप्लेस वेलनेस कन्सल्टन्सीमध्ये बिझनेस सायकॉलॉजिस्ट आहेत. ही कन्सल्टन्सीही आपल्या सर्व कर्मचाऱ्याना तात्पुरतं वर्क फ्रॉम होम देण्याच्या विचारात आहे. या काळात सर्व कर्मचाऱ्यांनी एकमेकांशी दिवसातून 30 मिनिटं तरी व्हिडियो कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून गप्पा माराव्या, असा त्यांचा विचार आहे. \n\n\"लंच टाईममध्ये आम्ही व्हिडियो मेसेजवर गप्पा मारू. कुठल्याही विशिष्ट विषयावर नाही तर अवांतर. आम्ही कामाविषयी तर बोलूच. पण, सोशल कनेक्ट तुटू नये, यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे.\"\n\n5. छोटे-छोटे ब्रेक घ्या\n\nघरून काम करताना नित्यक्रम ठरलेला असावा. मात्र, घरून ऑफिसचं काम करणं कंटाळवाणं होता कामा नये. \n\nतुम्ही तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरच खिळून बसला आहात, असं होता कामा नये. यासाठीचा उपाय म्हणजे कामाच्या मधे छोटे-छोटे ब्रेक घ्या. ऑफिसमध्ये जसा थोडा फेरफटका मारता, तसा घरी मारावा. \n\nकामाच्या वेळी जास्त वेळा छोटे-छोटे ब्रेक घेणं, एखाद-दुसरा मोठा ब्रेक घेण्यापेक्षा जास्त उपयुक्त असल्याचं संशोधनांमध्येसुद्धा आढळलं आहे. \n\nघरून काम करणारे अनेकजण 'पोमोडोरो तंत्रा'चा सल्ला देतात. पोमोडोरो हे वेळेचं व्यवस्थापन करण्याचं एक तंत्र आहे. यात कामाच्या तासांना 25-25 मिनिटांच्या भागात विभागणी करून प्रत्येक 25 मिनिटांनंतर 5 मिनिटांचा छोटा ब्रेक घ्यायला सांगितलं आहे.\n\nऐली विलसन 'Vertalent' या व्हर्च्युअल असिस्टंट सर्विसच्या सहसंस्थापक आहेत. त्यांची 50 जणांची एक टीम आहे. हे सगळे घरून काम करतात. \n\nत्या म्हणतात, \"तुमच्या कामातून आणि स्क्रीनमधून ब्रेक घेण्यासाठी ताठ उभं राहणं, स्ट्रेचिंग करणं, इतकंच नाही तर एक छोटीशी फेरी मारून येणंही गरजेचं आहे.\"\n\nत्या पुढे सांगतात, \"ब्रेक न घेता कामाला जुंपन घेतल्याने तुमची उत्पादकता कमी होते, तुम्हाला थकवा येतो आणि जे काम तुम्हाला नेमून देण्यात आलेलं आहे ते करण्याचा उत्साह कमी होतो.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":".... मात्र, सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी जुनागड पाकिस्तानसोबत जोडण्याची घोषणा झाली.\"\n\nपाकिस्ताननं जवळपास एक महिना काहीच प्रतिक्रिया किंवा उत्तर दिलं नाही. 13 सप्टेंबरला तार पाठवून सांगितलं की, पाकिस्ताननं जुनागडचा स्वीकार केला आहे.\n\nजुनागडचे संस्थानिक\n\n19 सप्टेंबर रोजी सरदार पटेल यांनी भारत सरकारनं संस्थानं विलीन करण्यासाठी स्थापन केलेल्या विभागाचे सचिव व्ही. पी. मेनन यांना जुनागडला पाठवलं. व्ही.पी. मेनन यांना नवाबांशी भेटू दिलं गेलं नाही. नवाबांकडून सर्व उत्तर भुट्टो यांनीच दिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऊ शकत होते किंवा स्वत:चा वेगळा रस्ताही निवडू शकत होते. अशा परिस्थितीत सरदार पटेल यांनी जर थेट हस्तक्षेप केला असता, तर अडचणी आणखी वाढू शकल्या असत्या.\n\nजुनागड\n\nयानंतर हंगामी सरकार बनवलं गेलं. या लोकसेनेचे सरसेनापती रतुभाई अदानी यांनी म्हटलं होतं की, सरदार पटेल यांना वाटत होतं की, जुनागडच्या लोकांनीच हा लढा लढला पाहिजे. म्हणजे, जुनागडची जनता आणि त्यांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवला, तरच जुनागड भारतासोबत राहील. सर्व प्रतिनिधींना हे कळलं होतं.\n\nहंगामी सरकारची स्थापना\n\nव्ही. पी. मेनन यांनी मुंबईतील काठियावाडी प्रतिनिधींसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत सर्वच प्रतिनिधी लोकांमधून लढा उभारण्यावर सहमत झाले होते.\n\nहा लढा एकीकडे सुरू असतानाच, दुसरीकडे जुनागडमध्ये समांतर सरकार म्हणून हंगामी सरकारचा प्रस्ताव मांडला गेला. उच्चरंगराय सुरुवातील गोंधळले होते. मात्र, नंतर त्यांनीही हंगामी सरकारची कल्पना स्वीकारली.\n\n जुनागडच्या नवाबांसोबत निराशादायक ठरलेल्या तीन बैठकांनंतर हंगामी सरकार बनवण्याचा निर्णय ढेबर यांनी घेतला. त्यासाठी 10 सदस्यांची समिती बनवण्यात आली.\n\nएस. व्ही. जानी यांनी पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, \"23 सप्टेंबर 1947 रोजी हंगामी सरकार बनवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्याची घोषणा बाकी होती. 24 सप्टेंबर 1947 च्या संध्याकाळी नियमित प्रार्थनेदरम्यान महात्मा गांधीजींनी म्हटलं होतं की, काठियावाडमधील वेरावळ बंदर हेच जुनागडचंही बंदर आहे. \n\nजुनागड तर पाकिस्तानात गेलं, मात्र जुनागडमध्ये पाकिस्तान कसं बनू शकतं? हे मला काही समजत नाहीय. आजूबाजूची सर्व संस्थानं हिंदू आहेत आणि जुनागडमधील बहुसंख्या लोक हिंदू आहेत, तरीही जुनागड पाकिस्तानचा भाग बनला, ही गोंधळात टाकणारी गोष्ट आहे. मात्र, अशा घटना हिंदुस्तानातून कमी होत आहेत. जुनागडमधून पाकिस्तानं गेलं पाहिजे. हंगामी सरकार बनवणाऱ्या नेत्यांसाठी गांधींचे ही वाक्यं एखाद्या आशीर्वादाप्रमाणेच होती.\"\n\nशामलदास गांधी हंगामी सरकारचे प्रमुख बनले. 25 सप्टेंबर 1947 रोजी हंगामी सरकारची औपचारिक स्थापना झाली आणि प्रमुख नेत्यांचा गट स्थापन करण्यात आला. त्यात पुष्बाबेन मेहता, दुर्लभ जी खेतानी, भवानी शंकर ओझा, मणिलाल दोषी, सुरगभाई वरु आणि नरेंद्र नथलवाणी होते.\n\nहंगामी सरकारचा जाहीरनामाही बनवला गेला. या जाहीरनाम्याला 'कन्हैयालाल मुंशी यांनी लिहिलेला जुनागडच्या जनतेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा' असं..."} {"inputs":".... रणजी क्रिकेटमध्ये दमदार प्रदर्शन करून इशांतने निवडसमितीचं लक्ष वेधून घेतलं होतं. मुनाफ पटेलला दुखापत झाली आणि इशांतचा पदार्पणाचा मार्ग सुकर झाला होता. \n\nइशांत शर्माची कारकीर्द झाडासारखी आहे. इवलंसं रोपटं लावलं जातं. त्याला पाणी, खत दिलं जातं. काडीपैलवान असं ते रोपटं थोडा वारा वाहिला तरी भेलकांडतं. मोठ्या वृक्षांच्या पसाऱ्यात त्या रोपट्याचा प्रवास सुरू होतो. \n\nउन्हाळे, पावसाळे अनुभवून जमिनीचा ओलावा टिपत रोपट्याचं झाड होऊ लागतं. हे स्थित्यंतर हळूहळू होतं. नेमकं रोपट्याचं झाड कधी झालं हे आपल्या ल... उर्वरित लेख लिहा:","targets":". वडिलांनी व्हीआरएस घेतल्यावर मुलाने कर्तेपण वागवावं तितक्या सहजतेने इशांतने ज्येष्ठता पेलली. \n\nत्याचं वय फार नव्हतं पण त्याला लहान वयात पोक्त व्हावं लागलं. तो गुणकौशल्यं सुधारत गेला. झहीर बाजूला झाल्यानंतर इंग्लंड काऊंटी क्रिकेटमध्ये .. संघासाठी खेळत असताना त्याला जेसन गिलेस्पीच्या रुपात आणखी एक झाड मिळालं. मुळं खोलवर रुजवण्यासाठी नेमकं काय करायचं हे त्या झाडाने शिकवलं. तेव्हापासून इशांतची सेकंड इनिंग्ज सुरू झाली. \n\nआशियाई उपखंडात वातावरण प्रचंड उष्ण आणि दमट असतं. अशा परिस्थितीत खूप घाम येतो. जगभरातले फास्ट बॉलर्स डोक्यावरचा केशसंभार हलका करून खेळत असताना इशांत खांद्यापर्यंत रुळणाऱ्या केसांनी खेळत असे. \n\nइशांत शर्मा\n\nफॉलोथ्रूमध्ये अंपायरच्या इथून सरकताना इशांतच्या केसांचं टोपलं पाहताना हा बारीक केसांनिशी का खेळत नाही? त्यालाच हलकं आणि छान वाटेल असं क्रिकेटरसिकांना हक्काने वाटत असे. पण ही 'केस'च वेगळी आहे हे हळूहळू त्यांना उमगलं. \n\nभारतातल्या खेळपट्ट्या या प्रामुख्याने स्पिनर्सनला पोषक अशा. त्यामुळे फास्ट बॉलरला कर्तृत्व सिद्ध करायला विदेशातल्या खेळपट्ट्या खुणावतात. बॅट्समनसाठी विदेशी खेळणं अवघड असतं. भारतीय फास्ट बॉलरसाठी मायदेशापेक्षा विदेशातल्या खेळपट्ट्या अधिक घरच्यासारख्या वाटतात. कदाचित म्हणूनच इशांतने विदेशात घेतलेल्या विकेट्सची संख्या मायदेशात घेतलेल्या विकेट्सच्या दुप्पट आहे.\n\nतुम्ही किती विकेट्स घेता याबरोबरीने तुम्ही कोणाला आऊट करता हेही किंबहुना जास्त महत्त्वाचं असतं. इशांत शर्माने टेस्टमध्ये सर्वाधिक वेळा आऊट केलंय अलिस्टर कुक, मायकेल क्लार्क, रिकी पॉन्टिंग, इयन बेल, शेन वॉटसन, हशीम अमला. सगळे खणखणीत बॅट्समन आहेत. प्रत्येकाच्या नावावर हजारो रन्स आहेत. टेलएंडर्सना यॉर्कर, बाऊन्सरने घाबरवून अनेकजण खूप विकेट्स मिळवतात पण प्रतिस्पर्धी संघाच्या मुख्य अस्त्राला निष्प्रभ करण्याची ताकद इशांतकडे आहे. \n\nजेसन गिलेस्पी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे इशांतने बॅट्समनच्या गुडघ्याच्या भागावर लक्ष केंद्रित केलं. भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यांच्यासाठी तो मार्गदर्शक झाला. हे गुळपीठ इतकं घट्ट झालं की भारतीय बॉलर्सची जगभरातल्या बॅट्समनना भीती वाटू लागली. इशांतने त्यांची मोट बांधली. ते सावज ठरवून त्यासाठी अभ्यास करून सापळा रचत. एखाद्याची बॉलिंग चांगली होत नसेल तर आधार देऊ लागले. एकमेकांचा..."} {"inputs":".... रोज मजुरीतही पाच-पन्नास रुपयेच हाती पडायचे. आठ किलो गहू, दोन किलो तांदूळ इतकंच स्वस्त धान्य दुकानात मिळायचं. साखर, तेल दूरच राहिलं. त्यात कशीबशी गुजराण व्हायची.\"\n\n'आधार लिंक झाल्याशिवाय...'\n\nस्वस्त धान्य दुकानदार राजेंद्र राठी यांनी दोन महिन्यांपूर्वी गोविंदा यांना शेवटचं धान्य दिल्याचं सांगितलं. \"जोपर्यंत आधार लिंक होत नाही तोपर्यंत अंत्योदय कार्ड धारकांना धान्य देऊ नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्यामार्फत आले होते. ऑफलाईन धान्य पुरवठा केल्यानंतर संबंधित व्यक्तीला धान्य पुर... उर्वरित लेख लिहा:","targets":"सावलं.\"\n\nइरफान पठाण\n\nगवई यांच्या मृत्यूनंतर इरफान पठाण यांनी स्थानिक आमदारांना फोन करून ऑफलाईन धान्य देण्याची मागणी केली. \"28 सप्टेंबरनंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ऑफलाईन धान्य मिळण्याचा मार्ग सुकर झाला. मात्र तोच आदेश 21 सप्टेंबर पूर्वी आला असता तर गोविंदा यांचा नाहक बळी गेला नसता,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nमोहन सुराळकर\n\nगोविंदा यांच्या शेजारी राहणारे मोहन सुराळकर सांगतात, \"गोविंदा यांचा मृत्यू झाला त्यादिवशी मृत्युपूर्वी त्यांची सकाळी भेट झाली. ते मला सांगत होते की राशन दुकानदारानं राशन न दिल्यामुळे मी तीन दिवसांपासून उपाशीच आहे. माझ्याकडलेही गहू चक्कीवर दळायला नेले होते. स्वयंपाक अजून तयार झाला नव्हता म्हणून स्वयंपाक झाल्यावर जेवायला या, असं मी त्यांना म्हणालो. त्याच दिवशी उपाशी ते मोताळ्याला गेले. मला घरी परतायला 9 वाजले आणि त्यामुळं त्यांची माझी भेट झाली नाही. नाहीतर आम्ही समाजाचे लोक त्यांची मदत करत होतो.\" \n\nजयपूर गावातले मोहन सुरळकर सांगतात, \"चौकशीसाठी SDO, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी आले होते. त्यावेळी तिथं 15 ते 20 गावकरी जमले होते. रक्ताचे नातेवाईक सोडून इतरांना त्यांनी बाहेर केलं. स्वस्त धान्य दुकांदारावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तुम्हाला 50 हजाराची प्रशासनाकडून मदत मिळेल, असंही ते म्हणाले. गुन्हा दाखल करायला आम्ही नकार दिला.\" \n\n\"त्यानंतर आम्हाला तहसील कार्यालयात बोलावण्यात आलं. नायब तहसीलदार चव्हाण यांच्या कार्यालयात जबाब नोंदवण्यात आले. जबाब घेणारा माणूस हा पुरवठा विभागाचा होता. ज्या पुरवठा विभागाविरोधात आमची तक्रार आहे, तेच लोक जबाब घेत होते. त्यामुळे त्यांनी जबाब योग्य पद्धतीने नोंदवला नाही. त्यांनी त्यांच्या सोयीने तो नोंदविले,\" असा सुरळकर यांचा आरोप आहे. \n\nत्याच्या काहीच दिवसानंतर गावकऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्रामार्फत कळले की हा भूकबळी नाही.\n\nपंचफुला यांना जगण्याचा मार्ग शोधूनही सापडत नाहीये. प्रशासनाने जगण्याचा मार्ग दाखवावा किंवा इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... लॅक्टोज सप्लीमेंट वापरलं तर विकरं असलेली डेअरी उत्पादनं सहज पचवता येतात. \n\nगॅसेस कमी करायचे असतील तर कार्बोनेटेड पेय कमी प्यायला हवीत.\n\nपण अशा परिस्थितीत फायबर जास्त असलेले पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नयेत कारण त्यामुळे गॅसेसच्या समस्या वाढू शकतात.\n\nदुर्गंधीयुक्त पादण्यापासून कसा बचाव केला जाऊ शकतो?\n\n 1. कमी खावं आणि अन्न चावून खाल्लं तर जास्त चांगलं आहे.\n\n 2. व्यायाम करणं कधीही चांगलं. गॅसेस निर्माण होण्यासाठी काही विशिष्ट कर्बोदकं जास्त जबाबदार असतात. त्यात फ्रुक्टोज, इनसोल्युबल फायबर आणि स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... शेतीचे मुद्दे निवडणुकीच्या राजकारणात कायम महत्त्वाचे असतात. 2014 साली नरेंद्र मोदींना शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरच पंतप्रधान झाले आहेत.\"\n\n'विरोधी पक्षानं शेतीचा मुद्दा उचललाच नाही'\n\n\"लोकसभा निवडणुकीचा प्रचार हा 'राफेल घोटाळा', 'चौकीदार चोर है' या मुद्द्यांपर्यंतच मर्यादित राहिला. राष्ट्रीय पातळीवर शेतीवरचं संकट हा मुद्दाचं विरोधी पक्षानं रेटलाच नाही,\" असं अहमदाबाद विद्यापीठातले प्रा. सार्थक बागची यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nप्रा. बागची हे भारतीय राजकारण विशेषत: महाराष्ट्र आणि बिहारच्या राजकारणाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्मा सांगतात. \n\n\"शेतीच्या मुद्द्यांपेक्षा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा मोठा आहे, असा समज शेतकऱ्यांमध्ये निर्माण करण्यात आला. त्यासाठी राजकीय प्रचार आणि मीडियाचा पुरेपूर वापर करण्यात आला. मीडियानंही शेतीच्या मुद्द्याला महत्त्व दिलं नाही' या निवडणुकीत मीडियाची भूमिका खूपच निराशाजनक होती,\" असं शर्मा यांनी पुढं सांगितलं.\n\n\"याचा अर्थ शेतीचे मुद्दे हे निवडणुकीचे मुद्दे होत नाहीत असं नाही. याआधी हिंदी भाषिक राज्यात विधासभा निवडणुका झाल्या त्यावेळी शेतीचे मुद्दे गाजले आणि विद्यमान सरकारांना पायउतार व्हावं लागलं आहे,\" असंही शर्मा सांगतात. \n\nविधानसभेतही शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवणारा नेता नाही \n\n1972च्या विधानसभा अधिवेशनात दुष्काळावर चर्चा व्ह्यायची. गणपतराव देशमुख, अहिल्याबाई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्यासारखे नेते तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना धारेवर धरायचे असा ज्ञात इतिहास आहे. या ज्येष्ठ नेत्यांपैकी एक अशा गणपतराव देशमुख यांच्याशी बीबीसी मराठीने बातचीत केली. \"1972-73 साली पिण्याच्या पाण्यापेक्षा अन्नधान्याची टंचाई जास्त होती. त्यावेळी आम्ही लोकांना रेशनद्वारे पुरेसं अन्नधान्य मिळावं, हाताला रोजगार मिळावा यासाठी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याकडं सतत पाठपुरावा केला होता,\" असं आमदार गणपतराव देशमुख यांनी बीबीसीला सांगितलं.\n\n\"सरकारकडं रोजगाराचा पाठपुरावा करत 1973 साली 55 लाख लोकांना राज्यात रोजगार देण्यात आला होता. त्यावेळी 3 रुपये रोजंदारी होती आणि सव्वादोनशे कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.\" \n\nसध्याच्या परिस्थितीकडे देशमुख लक्ष वेधतात आणि सांगतात ही परिस्थिती फार भीषण आहे. त्यामुळे वेळीच उपाययोजना होणं आवश्यक आहे. \n\n\"आताचा दुष्काळ (2019) हा पाण्याचा दुष्काळ आहे. माणसांना आणि जनावरांना पिण्याचं पाणी मिळणं अवघड झालं आहे. राज्यात 6 हजारांवर पाण्याचे टँकर्स पाणी वाहत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन सरकारला जाब विचारला पाहिजे,\" असं देशमुख सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":".... सिंचनाची कामं केवळ कागदावरच झाली आहेत, प्रत्यक्षात हे सर्व पैसे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खिशात गेले,' असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. \n\nमहाराष्ट्रात भाजपमध्ये गडकरी-मुंडे असे गट पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजप प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात आली. या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्याच नेतृत्वाखाली भाजपनं 2014 साली विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या. \n\nमहाराष्ट्रात भाजपची सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्रिपदासाठी पक्षश्रेष्ठींची पहिली पसंती फडणवीसच ठरले. फडणवीस या... उर्वरित लेख लिहा:","targets":"क यदु जोशी सांगतात, \"फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर ते फार काळ पद सांभाळू शकणार नाहीत, त्यांना पक्षातूनच विरोध होईल, ते टर्म पूर्ण करता येणार नाही, असा अंदाज अनेकांनी वर्तवला होता. मात्र त्यांनी हे अंदाज खोटे ठरवले. पक्षश्रेष्ठींनी नेमलेला मुख्यमंत्री ही स्वतःची प्रतिमा बदलत त्यांनी एक व्यापक जनाधार स्वतःमागे उभा केला आहे.\"\n\nएक गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे वसंतराव नाईकांनंतर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते महाराष्ट्राचे पहिलेच मुख्यमंत्री ठरले. \n\nयदु जोशी पुढे सांगतात, \"देवेंद्र फडणवीस हे यशवंतराव चव्हाण, शरद पवार या अभ्यासू नेत्यांची परंपरा चालवणारे नेते आहेत. त्यांना पक्षाची चौकट माहिती आहे. पक्षापेक्षा मोठं होण्याचा प्रयत्न त्यांनी कधीच नाही केला. एखादा विषय पक्षाच्या विचारांच्या चौकटीत बसतोय का, याचा विचार करूनच ते पुढे गेले. त्यामुळेच त्यांना सर्वांना सांभाळून घेण्यात यश आलं असावं.\"\n\nमहाराष्ट्रात भाजप-सेना युतीची सत्ता आहे. केंद्रात मोदींना बहुमत मिळालं आहे. आताच्या या राजकारणात अजित पवार माघारलेले वाटू शकतात. पण त्यांची राजकीय कारकीर्द संपलीये असं म्हणणं धाडसाचं ठरेल, असं मत यदु जोशी यांनी व्यक्त केलं.\n\n\"अजित पवार शब्दांचे पक्के आहेत, शिस्तप्रिय आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना बळ देण्यात त्यांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाचा, पार्थचा दारुण पराभव झाल्यानंतरही त्याचं खापर कशावरही फोडण्यापेक्षा त्यांनी कामाला सुरुवात केली. हेच त्यांचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे,\" जोशी सांगतात. \n\nअजित पवारांसमोर दुहेरी आव्हान \n\nराजकीयदृष्ट्या अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे 24 बाय 7 अलर्ट असतात, असं निरीक्षण राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं. \n\nअभय देशपांडे यांनी म्हटलं, \"महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. सध्या मुख्यमंत्र्याचा राजकीय आलेख हा चढताच आहे. अजित पवार यांच्यापुढे मात्र पक्षाला सत्तेत आणणं आणि दुसरीकडे पक्षात स्वतःला नव्यानं प्रस्थापित करणं, असं दुहेरी आव्हान आहे. हे आव्हान अजित पवार कसं पेलतात, याकडे पाहणं औत्सुक्याचं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":".... हे कलम कोणत्याही प्रकारच्या लैंगिक संबंधांसाठी गैरलागू असावं. त्याऐवजी सध्या बलात्काराविरुद्ध जो कायदा आहे तोच सर्व प्रकारच्या बलात्कारांसाठी लागू व्हावा.\n\nमौनामागे दडलेलं कट\n\nबलात्कारपीडित पुरुष स्ट्रेट किंवा गे असू शकतो. पुरुषावरच्या बलात्काराचं प्रकरण समोर आलं तर पुरुष समलैंगिक आहे, असं थोपवण्याच्या शंका जास्त आहेत.\n\nसमलैंगिकतेबाबत जे पूर्वग्रह आहे त्या पूर्वग्रहांना कायदेशीररीत्याच दूर केलं जाऊ शकतं. त्यामुळे पुरुषांबरोबर होणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांचा निर्वाळा समलैंगिकताविरोधी कायद्यान... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना सामाजिक कलंक आणि पक्षपाती मानसिकतेशी झगडावं लागतं, पण लग्न ठरताना कोणत्याही पुरुषाला 'तुम्ही व्हर्जिन आहात का?' असं विचारलं जात नाही.\"\n\nबलात्कार लाजिरवाणा आहे आणि तो एक कलंक आहे, अशा प्रकारे वरील तर्कांचं उदात्तीकरण केलं जातं. अशा उदात्तीकरणामुळेच भारतात कारागृहात कैदी आत्महत्या करत आहेत. इतकंच नाही तर या स्त्रीवादी गटांनी बाल लैंगिक हिंसाचार लैंगिक भेदभावापासून दूर करण्याचा विरोध केला होता.\n\nप्रसिद्ध स्त्रीवादी वकील वृंदा ग्रोवर यांनी म्हटलं होतं, \"मला नाही वाटत की, पुरुषांना महिलांसारखं लैंगिक अत्याचाराला सामोरं जावं लागतं.\" बलात्कारविरोधी कायद्याला कोणत्याही एका लिंगापुरतं मर्यादित न ठेवता पुरुषांना त्यात सामील करणं हे त्यांना महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसाचारासारख्या गंभीर मुद्द्याची खिल्ली उडवल्यासारखं वाटतं.\n\nमहिलांविरुद्ध कायद्याचा दुरुपयोग हे त्यांच्या विरोधामागचं मुख्य कारण आहे. जर दुरुपयोगाचा तर्क खरंच मोठा असेल तर भारतात कोणताच कायदा होणार नाही. जर पोलिसांनी गे लोकांना त्रास देण्याचं टाळलं तर या गटांचा कायद्याला होणारा विरोध संपेल का?\n\nविचार करण्याची गरज\n\nकलम 377 नक्कीच रद्द केलं पाहिजे. कारण संमतीनं केलेल्या एनल सेक्सला गुन्हा मानायला नको. त्याच बरोबर माहिलांसारखंच पुरुषांबरोबर होणाऱ्या बलात्कारालाकडेही गुन्हा म्हणून बघायला हवं.\n\n2013 साली एका पुरुष बलात्कार पीडितानं लिहिलं होतं, \"अनेकदा पौरुषत्व ठेचण्यासाठी पुरुषांवर बलात्कार होतो.\"\n\nपण तरीही लैंगिक समानतेचा प्रश्न अनुत्तरितच राहतो. त्यामुळेच स्त्रीवादावरसुद्धा प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nभारतातले स्त्रीवादी जरी त्याकडे फारसं लक्ष देत नसले तरी सुप्रीम कोर्टाने यावर गांभीर्यानं विचार करायला हवा. कलम 377 रद्द करायला हवं तसंच बलात्काराचा कायदा स्त्री आणि पुरुषांसाठी समान हवा. \n\nएका लेस्बियन स्त्रीने मला सांगितलं होतं की लेस्बियन समाजात सुद्धा महिलांवर झालेल्या अत्याचाराबाबत कोणी तोंड उघडत नाही. कारण कायद्याच्या दृष्टिकोनातून केवळ पुरुषच महिलांवर अत्याचार करू शकतात.\n\nसुप्रीम कोर्टाने कुठल्याही लैंगिक अत्याचाराला कोणत्याही लिंगाच्या किंवा लैंगिकतेच्या कक्षेत ठेवायला नको. किंबहुना महिला आणि पुरुष दोघांनाही पीडित म्हणून समान वागणूक आणि न्याय मिळायला हवा. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":".... हे देखील या शोच्या लोकप्रियतेचं एक महत्त्वाचं कारण आहे. \n\n'मास्टर ऑफ नन' या मालिकेत अन्सारीचे वडील त्याचे खरेखुरे वडील आहेत. 'द बिग सिक' हे पाकिस्तानी अमेरिकी पात्र दैनंदिन आयुष्यात बोलतात त्याचप्रमाणे उर्दूत डायलॉग बोलताना दिसतं.\n\nद बिग सिक या चित्रपटातील एक दृश्य\n\nकोणताही कॉमेडिअन आपल्या सादरीकरणाची कधी व्यंगानं सुरुवात करत नाही आणि प्रेमभंगानं त्याचा शेवट करत नाही. पण मिन्हाज आपल्या शोमध्ये सांगतात की, त्यांच्या गर्लफ्रेंडच्या वडिलांनी मिन्हाज यांच्याबरोबर फोटो काढणं कमी प्रतिष्ठेचं समजून फ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना एकमेकांच्या जवळ आणण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. भारतीय कलाकारांचा वाढता सहभाग ही त्यातली लक्षणीय बाब आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":".... हे व्हीडिओ बनवून त्याने त्याच्या मित्रासोबत शेअर केले.\n\n\"हे सगळं त्याने पॉर्नमध्ये पाहिलं होतं. तो रोजंदारीवर काम करणारा माणूस होता. पण या आर्थिक परिस्थितीतही त्याच्याकडे असे व्हीडिओ पाहण्यासाठी लागणारा फोन आणि इंटरनेट होतं. एवढंच नाही तर असा व्हीडिओ बनवून तो शेअर करणं हेही त्याला जमत होतं,\" गवरे पुढे सांगतात.\n\nबऱ्याचदा महिला खूप सहन करतात पण कोणाकडे काही सांगत नाहीत. अगदीच टोकाची वेळ आली तरच या गोष्टींची वाच्यता करतात. बऱ्याचदा त्या 'माझा नवरा दरवाजाने न येता खिडकीने येतो' अशा प्रकारच्या सांक... उर्वरित लेख लिहा:","targets":"फिलीया म्हणजेचं अनैसर्गिक लैंगिकता या प्रकारात मोडतात, असं मत त्या मांडतात.\n\nबायकांना अपेक्षित असलेल प्रेम, भावनिक गुंतवणूक आणि आधार त्यांना त्यांच्या नवऱ्यांकडून मिळत नाही त्यामुळे त्या कोलमडून पडतात.\n\n\"मी असं सांगेन की, अशा प्रसंगी सेक्सॉलॉजिस्टकडे जा, कारण त्यांच्याकडे पॅराफिलीयासाठी ट्रिटमेंट उपलब्ध असते. त्यावर औषध आहेत आणि योग्य मार्गदर्शन घेतलं तर जोडपी नैसर्गिकरित्या सेक्सचा आनंद घेऊ शकतात\", असा सल्ला डॉ. शर्मिला मुजूमदार देतात.\n\nपण जर परिस्थिती हाताबाहेर गेली असेल तर शारीरिक किंवा मानसिक अत्याचार सहन करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला अशाप्रकारच्या गोष्टी करण्यास भाग पाडलं जात असेल तर लगेचच त्याची तक्रार करायला हवी, असंही डॉ. शर्मिला म्हणतात. \n\n\"पॉर्न पाहाण्यात काही गैर नाही. कित्येक जोडप्यांना पॉर्न पाहून आपल्या नीरस वैवाहिक आयुष्यात गंमत आणता येते,\" असंही मत त्या नोंदवतात.\n\nपण आपल्या देशात सेक्सविषयी मोकळेपणानं बोलणं अजूनही वर्ज्य आहे, तिथे नवरा बायकोने एकत्र बसून आपल्या लैंगिक आशा-अपेक्षांविषयी एकमेकांना खुलेपणानं सांगणं हे एखाद्या परीकथेसारखंच आहे. \n\nया समानतेच्या जगात बायकांना लैंगिक गोष्टींमध्येही समान हक्क मिळायला हवेत. त्याची पहिली पायरी म्हणजे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध, मग भले तो नवऱ्याकडून होणारा का असेना, व्यक्त व्हायला हवं असं मत तज्ज्ञ व्यक्त करतात.\n\n\"स्त्रिया बोलल्याच नाहीत तर कसं कळणार की, त्यांच्या बाबतीत काय घडतं आहे? त्यांनी पुढे येऊन या सगळ्या गोष्टी बोलायला हव्यात. आधी नवऱ्याशी आणि मग गरज पडलीच तर इतरांशी,\" राधा गवरे समस्येच्या मुळाशी जाताना हे नोंदवतात.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"....\"\n\nत्यांच्या समाजाची तुलना भारतीय समाजाशी करणं थांबवणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. \n\nपाकिस्तानी अमेरिकन समाजाची संख्या सुमारे 10 लाख आहे, तर भारतीय - अमेरिकन समाज 45 लाखांच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं. \n\nआणि पाकिस्तानी अमेरिकनांच्याही आधी भारतीय - अमेरिकन लोक प्रशानसनात होते. \n\nअमेरिकन काँग्रेसमध्ये सध्याच्या घडीला 4 भारतीय अमेरिकन नागरिक आहेत. पण एकही पाकिस्तानी अमेरिकन नागरिक नाही. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्या आईही भारतीय होत्या. \n\nजावेद सांगतात, \"अमेरिकेतला दक्षिण आशियाई समाज जर स... उर्वरित लेख लिहा:","targets":"धारणा कायदा, जम्मू - काश्मीर, NRC, तथाकथित गोरक्षकांद्वारे करण्यात आलेली हिंसा, जमावाद्वारे करण्यात आलेली हिंसा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. \n\nपाकिस्तानी अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे राव कामरान अली हे कमला हॅरिस आणि जयपाल यांचं उदाहरण देत सांगतात, \"सगळे भारतीय - अमेरिकन एकच बाजू घेतात असं नाही. इथे असेही भारतीय - अमेरिकन आहेत ज्यांना मानवी हक्कांची काळजी आहे आणि काय चूक, काय बरोबर हे देखील ते जाणतात.\"\n\nप्रशासनात असणाऱ्या दुसऱ्या पिढीचे भारतीय - अमेरिकन लोकांमध्ये त्यांच्या आधीच्या पिढीच्या तुलनेत भारताच्या मुद्दयांऐवजी अमेरिकेविषयीची काळजी जास्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात. \n\nभारतीय - अमेरिकन नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या भेदभावाच्या आरोपांपासून दूर रहायचं असून आपलं लक्ष कामावर असल्याचं दाखवायचं असल्याचं बॉस्टन विद्यापीठाचे प्राध्यापक आदिल नजम यांना वाटतं. \n\nते म्हणतात, \"गुगलसारख्या कंपनीच्या प्रमुखपदी भारतीय - अमेरिकन व्यक्ती आहे. आपण अमेरिकन आहोत यावर त्यांच्या लोकांचा विश्वास बसावा म्हणून त्यांना किती प्रयत्न करावे लागले असतील.\"\n\nपाकिस्तानी - अमेरिकनांना प्रशासनात स्थान कसं मिळेल?\n\nपाकिस्तानी अमेरिकनांनी भारतीयांच्या पावलावर पाऊल टाकण्याबद्दल चर्चा होत असल्याचं पत्रकार मोविज सिद्दीकी सांगतात. \n\nते म्हणतात, \"ज्या प्रमाण भारतीय अमेरिकनांनी आपली ओळख निर्माण केली तसं आम्ही का करू शकत नाही असा प्रश्न विचारला जातो.\"\n\nपाकिस्तानच्या देशांतर्गत राजकारणामध्ये या समाजाला असलेला रस हे यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातं. \n\nपाकिस्तानच्या तहरीक - ए - इन्साफचे प्रतिनिधी जॉनी बशीर हे अमेरिकेत व्हर्जिनियामध्ये राहतात. ते म्हणतात, \"इथल्या घरांमध्ये टीव्ही लावला की पाकिस्तानातल्या स्थानिक राजकारणांविषयीची चर्चा सुरू असते.\"\n\nपाकिस्तान तहरीक - ए - इन्साफच्या अमेरिकेत 13 शाखा आहेत आणि पुढच्या वर्षीपर्यंत 20 शाखा होण्याची शक्यता आहे. \n\nयाच्या बहुतेक सदस्यांचं वय 40पेक्षा अधिक आहे. आणि दुसऱ्या पिढीतले तरूण पाकिस्तानी - अमेरिकन हे स्थानिक राजकारणात जास्त सहभागी होताना दिसतात. \n\nपीटीआयच्या या शाखा गुंतवणूक आणि शिक्षण क्षेत्रांमधल्या संधी शोधण्याऐवजी अमेरिकत पाकिस्तानी नेत्यांचं स्वागत करणं, फोटो काढणं, पार्टी आणि डिनर करणं यासाठी असल्याची टीका बशीर करतात. \n\nते म्हणतात, \"पीटीआय नेता असण्याचा यापेक्षा अधिक फायदा नसल्याचं मी..."} {"inputs":"....\"\n\nसुशांत बाय पोलर असल्याचं आपल्या तपासात समोर आल्याचं मुंबईचे पोलीस कमिशनर परमबीर सिंह यांनी याच पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. \n\nतर या आत्महत्या प्रकरणातल्या आर्थिक गैरव्यवहारांकडे मुंबई पोलीस लक्ष देत नसल्याचा आरोपही बिहार पोलिसांनी केलाय. गेल्या 4 वर्षांत सुशांतच्या खात्यात पन्नास कोटी क्रेडिट झाले आणि त्यातले जवळपास सगळे पैसे काढले गेले, गेल्या वर्षभरात डिपॉझिट झालेल्या 17 कोटींपैकीही पंधरा कोटी काढण्यात आले असं बिहार पोलिसांचं म्हणणं होतं. \n\nबिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहार पो... उर्वरित लेख लिहा:","targets":"रसिद्ध केलं.\n\nहेही नक्की वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"....\" \n\nते पुढे सांगतात, \"स्टिरॉईडचा वापर 2 मिलिग्रॅमपेक्षा जास्त असू नये. शक्यतो 1 मिलिग्रॅम ठेवण्यात यावा. उदाहरणार्थ, रुग्णाचं वजन 60 किलो असेल तर डोस 120 मिलिग्रॅमपेक्षा कमी, खरंतर 60 मिलिग्रॅम असावा.\"\n\nतज्ज्ञ सांगतात, कोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या प्रंचड वाढलीये. त्यामुळे स्टिरॉईडचा अनियंत्रित वापर पाहायला मिळतोय. \n\nस्टिरॉईड अचानक बंद करू नये\n\nडॉ. अविनाश भोंडवे म्हणतात, \"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, स्टिरॉईडचा डोस हळूहळू कमी करत न्यावा. अचानक बंद करू नये.\" \n\nतर, \"रुग्णाची स्थि... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि अत्यव्यस्थ (क्रिटिकल) कोव्हिड रुग्णांना स्टिरॉईड देण्याची शिफारस केली होती. \n\nयूकेच्या रिकव्हरी ट्रायलचे परिणाम काय? \n\nकोरोनारुग्णांचे मृत्यू रोखण्यासाठी स्टिरॉईड उपयुक्त आहे का नाही. हे शोधण्यासाठी यूकेमध्ये रिकव्हरी ट्रायल करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, डेक्सामिथेसॉनचे मृत्यूदर रोखण्यात प्रभावी परिणाम दिसून आले होते. \n\nव्हेन्टिलेटरवर असलेल्या कोरोनारुग्णांचे मृत्यू एक तृतीअंशाने कमी झाले. तर, ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा मृत्यूदर 20 टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं. \n\nडॉ. तनु सिंघल म्हणतात, \"यूकेतील रिकव्हरी ट्रायलमध्ये ऑक्सिजनची गरज नसलेल्या कोरोनारुग्णांना स्टिरॉईड दिल्यानंतर त्यांच्या मृत्यूदर जास्त असल्याचं दिसून आलं होतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"....\" \n\n2019 मध्ये सरकारनं 5 हजार जागांची भरती केली. पण 50 टक्के मागासवर्गीय जागांची कपात केली. यामुळे पात्रता यादीत अव्वल स्थानी असूनही अनेकांना नोकरी मिळू शकली नाही. \n\n\"सरकारने मागासवर्गीय जागांची कपात केली नसती तर आज मी महाराष्ट्रातल्या एखाद्या शाळेत मुलांना शिकवत असतो.\" असंही आबा माळी सांगतात. \n\nशिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या अभियोग्यताधारक उमेदवारांची संख्या राज्यात दीड लाखाहून अधिक आहे. \n\nयासाठी पाठपुरावा करणारे डीटीएड,बीएड स्टुडंट असोसिएशनचे प्रतिनिधी तुषार देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोल... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्रेणी लागू करण्यात आली आहे. पण महाराष्ट्रात शिक्षण सेवक ही योजना असल्याने शिक्षकांना सुरुवातीचे तीन वर्षे अत्यंत कमी मानधनात शिकवावं लागतं. \n\nतब्बल आठ वर्षे प्रतीक्षेत असलेल्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन देण्यात यावे अशी मागणी डीटीएड, बीएड विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे. \n\nयाप्रकरणी आम्ही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना संपर्क साधला. पण त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. \n\nमहाराष्ट्रात शिक्षक भरतीची पात्रता काय ? \n\nमहाराष्ट्रात शिक्षक होण्यासाठी बारावीनंतर डीएडचं शिक्षण घ्यावं लागतं. डीएड परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर \n\nविद्यार्थ्यांना सरकारकडून घेण्यात येणारी पात्रता परीक्षा द्यावी लागते. \n\nही टीईटी परीक्षा सरकार साधारण दरवर्षी घेत असतं. टीईटीमध्ये पात्र ठरल्यालेल्या उमेदवारांना प्रत्यक्षात सरकारी भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी टेट म्हणजेच अभियोग्यता चाचणी द्यावी लागते. \n\nकोरोना आरोग्य संकटात देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढत चाललंय. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) आणि एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) यांनी स्वतंत्ररित्या केलेल्या सर्वेक्षणाच्या अंदाजानुसार, लॉकडाऊनमध्ये नोकऱ्या गेलेल्यांपैकी 40 लाखांहून अधिक जण 30 वर्षांखालील आहेत. 15 ते 24 वयोगटाला तर सर्वांत मोठा फटका बसलाय. अशा परिस्थितीत उच्च शिक्षित पात्र तरुणांना हक्काची नोकरी मिळणं गरजेचं आहे. \n\nकोरोना काळात शिक्षण क्षेत्रासमोरही गुणवत्ता शिक्षणाचं मोठे आव्हान आहे. ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग होत असले तरी ते सर्वसामान्यांना परवडणारे नाही. अशा वेळी सरकारी शाळांची जबाबदारी वाढते. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या कमी करायची असल्यास सरकारी शाळा भक्कम करणं गरजेचं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...0 टक्क्यांपर्यंत कमी आणलं.\n\nत्याचं सगळं यश ग्रामीण भागातल्या महिलांच्या आत्महत्यांचं प्रमाण कमी होण्यात आहे. \n\nडॉ. लक्ष्मी विजयाकुमार यांनी बीबीसीला सांगितलं की, \"चीनच्या सरकारचा असा दावा आहे की, नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध झाल्यानं ग्रामीण भागातून शहरी भागातलं स्थलांतर 25टक्क्यांनी वाढलं.\"\n\nमानसिक आरोग्यसेवांची उपलब्धता\n\n\"त्यांनी मानसिक आरोग्यसेवांमध्ये सुधारणा घडवून आणल्या आहेत. त्याशिवाय, बांगलादेश, श्रीलंका या देशांतही महिला आत्महत्यांचं प्रमाण कमी झालं आहे.\"\n\nतरुणांमधलं आत्महत्येचं प्रमा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा?\n\nआत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलीचा निर्धार\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...0 ते ऑक्टोबर 2020 या दरम्यान 2-DG औषधाच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी झाली. \n\nया टप्प्यात रुग्णांसाठी हे औषध सुरक्षित असल्याचं म्हणजेच औषधामुळे कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णाला अपाय होत नसल्याचं आढळलं. शिवाय, त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही आढळली. \n\nदेशभरातल्या 6 हॉस्पिटलमध्ये फेज-IIa च्या चाचण्या घेण्यात आल्या तर 11 हॉस्पिटल्समध्ये फेज-IIb च्या चाचण्या घेण्यात आल्या. फेज IIb मध्ये औषधाची मात्रा बदलण्यात आली होती. चाचणीच्या या दुसऱ्या टप्प्यात एकूण 110 कोव्हिड रुग्णांवर औषधाची चाचणी झाली. \n\nचाचणीच्या दुसऱ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ग रोखण्यात हे औषध किमयागार ठरू शकतं. \n\nआयएनएमएएस-डीआरडीओच्या डॉ.सुधीर चांदना आणि आणि डॉ. अनंत भट्ट यांनी या औषधाच्या निर्मितीत मोलाची भूमिका बजावली आहे. \n\nबीबीसी पंजाबचे सहयोगी पत्रकार सत सिंह यांच्याशी बोलताना डॉ. सुधीर चांदना यांनी सांगितलं की, गेल्या वर्षी संपूर्ण देशात लॉकडाऊन असताना हैदराबादमध्ये जाऊन डॉ. अनंत यांनी प्रयोगशाळेत चाचण्या केल्या. याआधीही डीआरडीओच्या प्रयोगशाळेत या औषधाचा उपयोग अन्य आजारांच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये करण्यात आला. ब्रेन ट्यूमर झालेल्या रुग्णांच्या उपचारादरम्यान हे औषध वापरण्यात आलं होतं. फेज थ्री चाचण्यांसाठी हे तंत्रज्ञान डॉ.रेड्डीज कंपनीकडे सोपवण्यात आलं. \n\nडॉ. चांदना आयएनएएमएसस-डीआरडीओच्या रेडिएशन बायोसायन्स विभागाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रयोगशाळेतील चाचण्यांच्या आधारे ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने फेज२ चाचण्यांसाठी मान्यता दिली. हे काम २००० मे महिन्यातच सुरू झालं. \n\nदुसऱ्या टप्प्यात आयएनएमएएस-डीआरडीओने डॉ. रेड्डीज कंपनीच्या साथीने चाचण्या घेतल्या. सहा महिने चाचण्या चालल्या. हे औषध कोरोना रुग्णांसाठी उपयोगी ठरू शकतं हे स्पष्ट झालं. दुसऱ्या टप्प्यात 17 रुग्णालयांमधल्या 110 रुग्णांवर या चाचण्या घेण्यात आल्या. \n\nकोणाला देता येऊ शकतं हे औषध?\n\nडॉ. चांदना यांच्या मते रुग्णालयात भरती करण्यात आलेले सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांपासून गंभीर स्थितीतील रुग्णांपर्यंत कोणालाही हे औषध देता येऊ शकतं. \n\nऑक्सिजन यंत्रणा ज्या रुग्णांवर कार्यान्वित करण्यात आली आहे तसंच अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांवर हे औषध परिणामकारक ठरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nहे औषध कधीपासून बाजारात मिळू लागेल?\n\nहे औषध ग्लुकोज अनालॉग आणि जेनेरिक मॉलिक्यूल यापासून तयार झालं आहे, त्यामुळे भारत सरकारला या औषध निर्मितीची चिंता नाही. \n\nहे औषध पावडर स्वरुपात असेल आणि पाण्यात घोळवून घेता येईल जसं ग्लुकोज प्यायलं जातं. \n\nभारतीय बाजारात हे औषध कधी उपलब्ध हे डॉ.रेड्डीज लॅब कंपनीवर अवलंबून असेल. डीआरडीओच्या चाचणी प्रक्रियेत डॉ. रेड्डीज लॅब सहयोगी कंपनी होती. \n\nकोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा ही चिंतेची बाब आहे\n\nबीबीसीने डॉ.रेड्डीज लॅब कंपनीशी उपलब्धतेसंदर्भात संपर्क केला मात्र त्यांचा प्रतिसाद मिळू शकला नाही. \n\nया संपूर्ण प्रक्रियेत डॉ. चांदना यांच्याबरोबरीने काम करणारे डॉ. अनंत भट्ट..."} {"inputs":"...00 अब्ज डॉलर इतका पगार निघाला असता. पण हे पैसे त्यांच्या खिशात जाणार नाहीत. त्यांच्यावर अवलंबून असलेला दुकानदार वर्गालाही याचं नुकसान सोसावं लागणार आहे. \n\nबरं ज्या कामगार वर्गातील ज्या लोकांजवळ काम किंवा रोजगार असेल त्यांची स्थिती खूप चांगली असणार आहे का? तर त्याचं उत्तर ILO ने दिलं आहे की 90 लाख ते साडे तीन कोटी इतके लोक हे वर्किंग पॉवर्टीमध्ये असतील. म्हणजेच या लोकांकडे काम असेल पण आपल्या गरजा भागवण्याइतकाही पगार त्यांना मिळणार नाही. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nकोरोनाचं संकट येण्यापूर्वी जगभरात अशा गर... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nयुनायटेड किंगडममध्ये जे स्वयंरोजगारावर अवलंबून आहेत त्यांना 2,500 पाउंड प्रति महिना अनुदान मिळणार आहे. \n\nबीबीसीचे आर्थिक संपादक फैजल इस्लाम यांच्यानुसार, एक गोष्ट नक्की आहे की आपण मंदीमध्ये आहोत. भविष्यात आपल्याला डिप्रेशनची झळ बसू नये, हेच या योजनांचं उद्दिष्ट असतं. \n\nपहिल्या महायुद्धानंतर अमेरिकेत 1929 मध्ये वॉल स्ट्रीट मार्केट पूर्णपणे कोसळलं होतं. त्यानंतर पुढील तीन वर्षांसाठी अमेरिकेची आर्थिक स्थिती खालावतच गेली. अंदाजे एक कोटी तीस लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या.\n\n1929 ते 1932 या काळात औद्योगिक उत्पादनात 45 टक्क्यांची घसरण झाली. घराचं बांधकाम 80 टक्क्यांनी कमी झालं. या काळात झालेल्या उपासमारीने 110 लोकांचा मृत्यू झाला होता. यावरुन तुम्हाला ग्रेट डिप्रेशन काय होतं, याचा अंदाज आला असेल. \n\n'जगाचा प्रस्तावित विकासदर 1.5 टक्के राहील'\n\nकोरोना व्हायरसच्या साथीमुळे जगाचा आर्थिक विकासदर मंदावणार असल्याचं ऑर्गनायजेशन फॉर इकोनॉमिक डेव्हलपमेंटचे सेक्रेटरी जनरल एंजल गुर्रिया यांनी म्हटलं आहे. या उद्रेकामुळे जगाचा विकासदर 1.5 टक्के इतका राहणार आहे. \n\nकिती नोकऱ्या जातील आणि ही अर्थव्यवस्था पुन्हा केव्हा रुळावर येईल, याचा अंदाज आत्ताच लावणं शक्य नसल्याचंही त्यांनी सांगितलं. \n\nसर्व जग आर्थिक मुद्द्यांवर पुन्हा उसळी मारेल असा विचार करणं, ही सर्वांचीच इच्छा आहे असंही ते म्हणाले. \n\nभारताने काय पावलं उचलली आहेत? \n\nरिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करून उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून GDPचे अपेक्षित उद्दिष्ट गाठणं कठीण असल्यामुळे व्याजदरात कपात केल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nरेपो रेट 75 बेसिस पॉइंटने कमी करून 4.4 वर आणला गेला आहे तर रिव्हर्स रेपो रेट 90 बेसिस पॉइंटने कमी करून 4 टक्क्यांवर आणला आहे. कर्ज स्वस्त झाल्यावर उद्योजक आणि गुंतवणूकदार जास्त प्रमाणात कर्ज उचलतात आणि त्यामुळे खर्चाला प्रोत्साहन मिळतं हा त्यामागचा उद्देश असतो. यामुळे 3.7 लाख कोटी रुपये बाजारात उपलब्ध होतील, असं शक्तिकांत दास यांनी सांगितलं. \n\nमुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं कारण एकट्या या शहरातूनच देशाचा 5 टक्के GDP निघतो. यातला बराचसं उत्पन्न हे सेवा क्षेत्रातलं आहे. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या..."} {"inputs":"...00 कोटी रूपये जमा करण्याचे आदेश दिल्याचे,\" खळबळजनक आरोप केले. \n\nगृहमंत्र्यांवर पोलीस आयुक्त राहिलेल्या अधिकार्‍यांने असे आरोप करणारी घटना क्वचितच घडली असेल. ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, \"हे आरोप गंभीर आहेत. सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा कोणी घेतलं? जर अंबानी स्फोटक प्रकरणात वाझेंचा हात होता तर ते परमबीर सिंह यांना माहिती नव्हतं का? त्यात गृहमंत्र्यांनी ही बदली रूटीन नसून कारवाई आहे हे स्पष्ट केलं. त्यामुळे हा तपास आपल्यापर्यंत पोहोचणार हे परमबीर सिंह यांना माहित होतं आणि त्यामुळे आपण अडच... उर्वरित लेख लिहा:","targets":"गधंदे, शिक्षणाचा उडालेला बोजवारा यामुळे सरकारला आता पुन्हा कठोर निर्बंध लावताना सामान्यांच्या रोषाला सामोरं जायला लागू शकतं. जेष्ठ पत्रकार दीपक भातुसे सांगतात, \"प्रशासकीय पातळीवरचं संकट परतवून लावणं हे राजकीय संकटांपेक्षा सोपं असतं. मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंसमोर कोरोनाचं मोठं संकट असलं तरी ते राजकीय संकटाच्या तुलनेत मोठं नाही.\" \n\n3. काँग्रेस-राष्ट्रवादीचा वेळोवेळी दबाव\n\n\"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेले हे गंभीर आहेत. ते अतिशय चांगले अधिकारी आहेत. त्यांनी उत्तम सेवा बजावली आहे. पण कुठल्याही मंत्र्यांवर असे आरोप होणं दुर्देव आहे. ज्यांनी हे सरकार बनवण्यासाठी खारीचा वाटा उचलला आहे त्यांच्यासाठी ते दुर्दैवी आहे. या सरकारला दीड वर्षं झालय. आपले पाय जमिनीवर आहेत का? हे सरकारमधल्या लोकांनी तपासलं पाहीजे. त्याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे,\" ही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर बोलताना दिलेली प्रतिक्रिया आहे. \n\nएकीकडे परमबीर सिंह हे खोटे आरोप करतायेत असं गृहमंत्री अनिल देशमुख सांगत असताना दुसरीकडे राऊत यांनी सरकारला आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, \"संजय राऊत यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. या प्रतिक्रियेनंतर अंतर्गत मतभेदांबाबत वेगळं बोलायला नको.\" सचिन वाझे प्रकरणी शिवसेना पक्ष एकटाच आक्रमक झालेला दिसला. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सावध भूमिका घेतली. आता गृहमंत्र्यांवर आरोप झाल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेस तटस्थ भूमिकेत दिसतायेत. अनिल परब हे गृहमंत्रालयात हस्तक्षेप करतात अशी तक्रार अनिल देशमुख यांनी पवारांकडे केल्याची चर्चा होती.\n\nकोरोना काळात गृहमंत्र्यांनी 10 पोलीस उपअधीक्षक पदाच्या बदल्या केल्या होत्या. गृहमंत्र्यांचा आदेश मोडीत काढत मुख्यमंत्र्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्यांना जुन्या आस्थापनेवर रूजू होण्याचे आदेश दिले. यावेळी महाविकास आघाडीतले मतभेद लपले नाहीत. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी राष्ट्रवादीच्या मतदारसंघात विकासकामांसाठी अधिक निधी दिला जातो अशी तक्रार केली होती. ती नाराजीही व्यक्त केली होती. या अंतर्गत मतभेदांमुळे सरकारवर आलेल्या संकटाचा सामना करताना प्रत्येक पक्ष स्वत:च्या सोईनुसार भूमिका घेत असल्याचं चित्र आहे. यामुळे मुख्यमंत्री असलेले उध्दव ठाकरे यांच्यावर बोट दाखवलं जातय. \n\n4...."} {"inputs":"...00 जण सहभागी झाले होते, हे उल्लेखनीय. \n\nअरबच्या खाडीतील देशांनाही याचा फटका बसू शकतो. \n\nIS मध्ये सहभागी होण्यासाठी गेलेल्यांची संख्या विचारात घेता रशिया, कॉकशस आणि मध्य आशियांतील देशांसाठी हा काळजीचा विषय आहे. \n\nयुरोपला धोका\n\nएका अंदाजानुसार युरोपमधील 6,000 परदेशी सैनिक परत येतील. हा सुरक्षेच्या दृष्टीने मोठा धोका आहे.\n\nइटॅलियन इन्स्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल पॉलिटिकल स्टडीज (ISPI) आणि जॉर्ज वॉशिंग्टन युनिर्व्हसिटीच्या जहालमतवादावरच्या अभ्यासानुसार 2014 ला खिलाफतची घोषणा केल्यानंतर पश्चिमेत झालेल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िकांना अटक करणं, त्यांच्यावर खटले दाखल करणं आणि दोषारोप सिद्ध करणं, यापासून शासनाला कोण रोखत आहे? \n\nअनेकदा यात कायदेशीर अडचणी येतात. देशांनुसार कायद्यांत बदल होत असले तरी काही समान अडचणी दिसून येतात. \n\nजेव्हा हे लोक सीरियात गेले त्या काळी काही देशांमध्ये परदेशातील दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होणं किंवा परदेशातील संघर्षांत भाग घेणं गुन्हा नव्हता. \n\nत्यानंतर अनेक देशांनी कायदे आणले असले, तरी त्यांची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करता येत नाही. \n\nतर ज्या देशांत असे कायदे पूर्वीपासून अस्तित्वात आहेत, तिथं गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे जमवताना अडचणींना येत आहेत. \n\nएखादी व्यक्ती IS मध्ये सहभागी होती किंवा त्या व्यक्तीने सीरियामध्ये अत्याचार केले आहेत, ही माहिती गुप्तचर यंत्रणेत वापरणं आणि तीच न्यायालयात सिद्ध करणं, यात मोठा फरक आहे. \n\nखिलाफतमधील परदेशी सैनिकांना झालेल्या मुलां-बाळांबद्दल तर ही स्थिती अधिकच किचकट ठरते. त्यातील बहुतेकांना शिक्षा होऊ शकत नाही. पण त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज असते.\n\nएक तर अशा मुलांच्या डोक्यावर मोठा आघात झालेला असतो. तर काहीजण लहान वयातच जहालमतवादी बनताना दिसत असतात. \n\nपरदेशी सैनिकांवर लक्ष ठेवणं आणि ISच्या सहानुभूतीदारांची वाढती संख्या, यातील आता तातडीचा धोका कोणता, यावर विचार करणं हे प्रशासनासाठी आव्हानात्मक बनलं आहे. \n\nअनेक युरोपीयन देशांमधलं सरकार परतत असलेल्या परदेशी सैनिकांच्या ह्रदयपरिवर्तनाचा मार्ग ही स्वीकारत आहेत. या कार्यक्रमांचं आत्ताच मूल्यांकन करणं थोडं घाईचं होईल.\n\nडेन्मार्कमधील अराहस शहरातील पुनर्वसन केंद्र प्रभावी ठरत आहे. तर फ्रांसने अशी 12 केंद्रं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nभवितव्य काय?\n\nबहुतेक सर्व भूभाग गमावणं IS साठी मोठा झटका आहे. पण IS आणि त्याला मानणारे जगभरातील तयार होत आहेत. त्यामुळं भविष्यात ते अधिक आक्रमक होऊ शकतील.\n\nIS अधिक विकेंद्रित, आकारहित बनेल पण ते नष्ट होणार नाही. IS हा ब्रँड आणि खिलाफतचं भावनिक अपील नजिकच्या काळात संपणारं नाही. \n\nआणि विविध आव्हानं असतानाही या संघटनेचं डिजिटल अस्तित्व दखल घेण्याजोगं आहे.\n\nही कथिक डिजिटल खिलाफत कोणत्यातरी स्वरूपात अस्तित्वात राहील. त्यातूनच जगभरातील सहानुभूतीदारांमध्ये खिलाफतची भावना जागृत करू शकते. यातून खिलाफतच्या नावाखाली काहीजण हल्लेही करतील.\n\nखिलाफत आता संपलेला धडा आहे. परंतु नवीन धडा सुरू..."} {"inputs":"...021 चा शासन निर्णयाला स्थगिती देण्याआधी उपमुख्यमंत्री अजित यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले, \"सामान्य प्रशासन विभागाने 2004 मध्ये पदोन्नतीतील आरक्षणाच्या निर्णय घेतला. 2017 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने मागासवर्गीय प्रतिनिधीत्वाची त्याची उचित आकडेवारी नसल्याचे कारण देत सरकारचा निर्णय रद्द केला.\n\n\"या संदर्भातली आकडेवारी बारा आठवड्यात सादर करण्याच्या सूचना आदेशात दिल्या. 2017 मध्ये भाजपा सरकारने प्रशासनातील मागासवर्गीयांच्या उचित प्रतीनिधित्वाबाबतची आकडेवारी सादर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ती दिली.\n\n\"जरी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं असलं तरी सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली नाही. त्यामुळे पदोन्नतीत आरक्षण न देण्याचा उच्च न्यायालयाचा निर्णय कायम राहतो\". \n\nदलित संघटना रस्त्यावर? \n\nपदोन्नतीचे आरक्षण रद्द केले आणि अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोणताही ठेस निर्णय झाला नाही. यासाठी आरक्षण हक्क कृती समितीकडून ठाण्यात निदर्शने करण्यात आली.\n\nमाजी खासदार हरिभाऊ राठोड यावेळी बोलताना म्हणाले, \"मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधलं आरक्षण थांबवण्यात आलं. सर्वोच्च न्याायालयाने याबाबत काहीही सांगितले नसताना राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांनी सरकारला चुकीची माहिती दिली. त्यामुळे साडेपाच लाख कर्ममचारी आणि अधिकार्‍यांचे आरक्षण थांबले आहे. जर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला न मानण्याचा कोणी प्रयत्न केला तर खुर्च्या खाली कराव्या लागतील\". \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...10 ते 20 रुपये जमिनीचा महसूल देत होते, त्यांच्यावर सावकारांचं 1000 ते 2000 रुपये कर्ज होता. दुष्काळ आणि कर्जबारीपणामुळे शेतकऱ्यांनी सावकारांविरोधात मोठं आंदोलन केलं. या आंदोलनाचं नेतृत्व वासुदेव बळवंत फडके आणि आदिवासी, अस्पृश्य समाजातील दौलतिया रामोशी, बाबाजी चांभार, सखाराम महार, कोंडू मांग यांसारख्या साथीदारांनी केलं.\n\nटिळकांनी वासुदेव बळवंत फडके यांच्या या आंदोलनावरही टीका केली (The Mahratta, 9 October 1881). त्यानंतर सरकारनं फडकेंना अटक केली आणि एडनच्या तुरुंगात डांबलं. तिथेच फडकेंचा 1883 साल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा गोष्टींचा त्यांच्या आयुष्यात जास्त स्थान आहे,\" असं टिळक म्हणायचे. टिळक हिलाच 'तर्कशुद्ध शिक्षणपद्धत' म्हणत.\n\nज्या गावात 200 लोकसंख्या आहे, अशा प्रत्येक गावात सरकारनं शाळा सुरू करण्याची मागणी पूना सार्वजनिक सभेनं केली होती. टिळकांनी या मागणीला विरोध केला आणि म्हणाले, \"कुणब्यांच्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करणं म्हणजे पैशाची उधळपट्टी आहे.\"\n\nरानडेंच्या 'सर्वांसाठी शिक्षण' या आग्रही मागणीलाही टिळकांनी विरोध केला. 'मराठा'च्या 15 मे 1881 रोजीच्या अंकातील लेखात ते म्हणाले, \"सरकारचा पैसा हा करदात्यांचा पैसा आहे आणि त्यामुळे ते पैसे कुठे खर्च करायचे, हे करदातेच ठरवतील.\"\n\nब्राह्मणेतरांना बॉम्बे विद्यापीठात (आताचं मुंबई विद्यापीठ) प्रवेश मिळावा म्हणून प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम सुलभ करण्याच्या रानडेंच्या प्रयत्नालाही टिळकांनी विरोध केला (द मराठा, 7 ऑगस्ट, 1881).\n\nटिळकांचा इंग्रजी शिक्षणाला विरोध नव्हता. उलट ते असं मानत की, 'भारतात इंग्रजी शिक्षणानं पाऊल ठेवण्याआधी आपण तिरस्काराचे धनी होतो, आपल्याकडे दुर्लक्ष होत असे.'\n\nकिंबहुना, इंग्रजी शिक्षणही जमीनदार ब्राह्मणांनाच मिळावं, गरीब ब्राह्मणांना नव्हे, असंही टिळकांचं मत होतं (द मराठा, 21 ऑगस्ट, 1881). त्यांच्या या टीकेमुळे बाह्मणेतरांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या.\n\n1891 सालापासून टिळकांनी जातीव्यवस्थेला राष्ट्रउभारणीचा पाया मानून तिचं समर्थन करायला सुरुवात केली. ते म्हणाले होते, \"आधुनिक सुशिक्षित ब्राह्मण आणि आधुनिक अशिक्षित ब्राह्मण यातील फरक सांगणं आपल्याला अवघड आहे. ही विषमता जाणवली. बंडखोरीची भावनाही दिसली (द मराठा, 22 मार्च, 1891).\n\n'द मराठा'मधील 10 मे 1891 रोजीच्या ''The Caste and Caste alone has Power' या अग्रलेखात टिळकांनी असा युक्तिवाद केलाय की, हिंदू राष्ट्राची अशी धारणा आहे की जर जातीव्यवस्था नसती तर हिंदू राष्ट्राचं अस्तित्वच राहिलं नसतं. \n\n\"रानडेंसारखे समाजसुधारक जातींना संपवून एकप्रकारे राष्ट्राचा जीवंतपणा संपवत आहेत आणि टिळकांनी 'अर्थशून्य' म्हणत धर्मनिरपेक्ष शिक्षणालाही नकार दिला. \n\nशाळेमध्ये शिकवलं जाणारं धार्मिक शिक्षण शुद्ध आणि सोपं असावं, असंही टिळकांनी सूचवलं. देव अस्तित्वात आहे, हे शालेय विद्यार्थ्यांना ठामपणे सांगितलं पाहिजे. विद्यार्थी देवाच्या अस्तित्वाचे पुरावे मागतील, त्यांना पटवून देऊन शांत केलं पाहिजे (द मराठा, 3 जुलै 1904,..."} {"inputs":"...11 एप्रिलला 'व्हिनस हॉस्पिटल केअर'वर दगडफेक करून तोडफोड करण्याचा प्रयत्न केला गेला. \n\n 'एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नाही'\n\nनागपूरमध्ये गेल्या चोवीस तासांत कोरोनामुळे 63 जणांचा मृत्यू झालाय. पण बेडस मिळत नसल्याने लोकांमध्ये गोंधळाचं आणि भीतीचं वातावरण आहे.\n\nनागपूर महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीवरुन शहरात गेल्या तीन दिवसांपासून एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं स्पष्ट होतंय. तर दुसरीकडे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात 7 हजार 201 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही गेल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ले आहेत. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातले आहेत.\" अशी माहिती डॉ. चिटमुलवार यांनी दिली.\n\nअमरावतीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता इतर जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांवर निर्बंध लावावे लागतील अस जिल्हा शल्यचिकित्सक शामसुंदर निकम यांनी म्हटलंय.\n\nविदर्भातील नागपूरसह इतर जिल्ह्यांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य यंत्रणांवरचा ताण वाढलेला दिसतोय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...2014 सालच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या आधीपासूनचं, म्हणजे भाजप केंद्रात सत्तेवर येण्याआधीपासूनचं आहे. \n\nभारताच्या पुरोगामी घटनात्मक आश्वासनांची चमक पूर्वीच फिकट व्हायला लागली होती. जात आणि धर्माच्या फटी स्पष्टपणे दिसत होत्या. आपल्या सामाजिक गूणसूत्रांमध्ये पूर्वीपासूनच ही फूट रुजून होती. आधीच्या सरकारांनी, विशेषतः काँग्रेस पक्षानं मुस्लिमांकडं सहृदय दुर्लक्ष केलं आणि भेदभावाचेही घोट प्यायला लावले.\n\nसमता, न्याय आणि विकास यांच्या बळावर त्यांनी मुस्लीम मतं मागितली नाहीत, तर धार्मिक अस्मितेचं रक्षण क... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्थितीमधील सुधारणेचा अंदाज घेण्यासाठी 2013 साली कुंडू समितीची स्थापना करण्यात आली. त्यातून आणखीच वाईट बातमी समोर आली.\n\nपरिस्थितीत फारसा बदल झालाच नव्हता. राष्ट्रीय सरासरीपेक्षा मुस्लिमांमधील गरीबीची पातळी जास्त राहिली होती, उपभोगविषयक खर्चाच्या बाबतीत मुस्लिमांचा क्रमांक (अनुसूचीत जाती-जमातींनंतर) तळातून तिसरा लागत होता, सरकारी नोकरीतील मुस्लिमांचं प्रमाण सुमारे 4 टक्के होतं, आणि 2014च्या राष्ट्रीय निवडणुकांच्या पूर्वसंध्येला जमातीय हिंसाचारामध्ये वाढ झाली होती.\n\nवरकरणी मुस्लिमांच्या विकासात्मक प्रश्नांविषयी नेमण्यात आलेल्या कुंडू समितीच्या अहवालातील शेवटच्या परिच्छेदात सुरक्षाविषयक चिंता नमूद करण्यात आली होती - \"मुस्लीम अल्पसंख्याकांचा विकास सुरक्षेच्या जाणिवेवर ठामपणे उभारलेला असायला हवा. निर्माण करण्यात आलेलं धृवीकरण संपुष्टात आणण्यासंबंधीची राष्ट्रीय राजकीय बांधिलकी कायम ठेवायला हवी.\"\n\nहे विधान भविष्यसूचक ठरलं.\n\n2014 साली राष्ट्रीय कलच बदलला \n\n2014 मध्ये झालेल्या सत्तापालटानंतर राष्ट्रीय कलच बदलून गेला. शाळागळतीचा दर आणि घटतं उत्पन्न यांविषयीच्या प्रश्नांची जागा जीवन, स्वातंत्र्य आणि न्याय यांविषयीच्या चिंतांनी घेतली. \n\n2014 पासून मुस्लिमांविरोधातील द्वेषमूलक गुन्ह्यांच्या डझनभर घटनांची नोंद झालेली आहे. बहुतेकदा जमावानं कायदा हातात घेऊन केलेली मारहाण व्हीडिओ रूपात चित्रित करण्यात आली आणि मग सोशल मीडियावरून त्याचं वितरणही करण्यात आलं.\n\n2015च्या सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशच्या दादरीमध्ये अखलाक गोमांस घरी ठेवल्याच्या संशयावरून हत्या करण्यात आली होती.\n\nविजयोन्माद आणि शिक्षेचं भय नसण्याची वृत्ती यांचं सार्वजनिक प्रदर्शन करण्याचा हा भाग होता. या काळात बस, ट्रेन आणि महामार्गांवरील लोकांवर हल्ले झालेले आहेत. यातील काही जण तर केवळ मुस्लिमांसारखे दिसत होते किंवा मुस्लीम होते म्हणून त्यांच्यावर हल्ले झाले.\n\nकाहींनी कोणत्या ना कोणत्या स्वरूपातील मांस खाल्लं, सोबत नेलं वा साठवून ठेवलं म्हणून त्यांच्यावर हल्ले झाले. त्यांच्याकडचं मांस हे गोमांसच आहे, असा एकतर्फी निकाल देऊन असे हल्ले करण्यात आले. \n\nशेती अर्थव्यवस्थेमध्ये गाय-बैलांचा व्यापार महत्त्वाचा आहे. अशा गुरांच्या लिलावामधून विकत घेतलेल्या गायींची वैध वाहतूक करणाऱ्यांवरही हल्ले झाले. हे कायद्याचं राज्य नसून जमावाचं राज्य ठरतं. पोलिसांनीही सर्वसाधारणपणे पक्षपाती..."} {"inputs":"...3 आखाड्यांना आहे आणि तेवढ्यांनाच राहील. ट्रान्सजेंडर व्यक्तींना संन्यास देणारे पापात भागीदार राहतील, कारण शास्त्रामध्ये तसा उल्लेख नाहीये,\" ते पुढे सांगतात.\n\nइतकंच नाही तर किन्नर आखाड्यातील अनेक व्यक्तींनी ही बाब मान्य केली की हा आखाडा बनवण्यापूर्वी त्यांना त्यांच्याच समुदायातील काही लोकांनी विरोध केला होता. कारण या समुदायातील बहुतेक जण इस्लाम धर्म मानतात. त्यामुळे इस्लाम धर्म मानणारे ट्रान्सजेंडर आखाड्याच्या विरोधात होते, कारण त्यांना त्यांचा धर्म सोडून हिंदू परंपरा स्वीकारायच्या नव्हत्या. \n\nवि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट स्थिती समलैंगिकांमुळेच निर्माण झालीय. त्यांना स्वातंत्र्य हवं होतं, आम्हाला नव्हे.\"\n\nइतर आखाड्यांपेक्षा भिन्न?\n\nकुंभमेळ्यात किन्नर आखाड्याचं नाव प्रत्येकाच्या ओठांवर आहे. इतर आखाड्यांविषयी कुणाला माहिती असेल अथवा नसेल, पण किन्नर आखाड्याबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. \n\nट्रान्सजेंडर आखाड्याच्या मुख्य मंडपाशेजारी दिवसभर गर्दी जमते. इथे बसलेले काही ट्रान्सजेंडर लोकांना आशीर्वाद देत असतात. यासोबतच लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या तंबूबाहेर सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची गर्दी असते. या लोकांना त्रिपाठी यांची एक झलक पाहायची असते. \n\nलक्ष्मी यांचा आशीर्वाद घेणाऱ्यांमध्ये सांधू-संत यांच्याखेरीज गरोदर महिलांचाही समावेश आहे. यात विशेष म्हणजे प्रत्येकाला सेल्फी काढण्याची संधी लक्ष्मी देतात, कधीकधी त्या स्वत:हून फोटो काढतात. \n\nलक्ष्मी यांचा तंबू वगळता इतर तंबूंमध्ये मोठ्या प्रमाणात धावपळ दिसत नाही. इतर आखाड्यांप्रमाणे ना इथं संत मंडळी चिलम फुकताना दृष्टीस पडतात ना कोणत्याही प्रकारची हलचाल दिसते. लाऊडस्पीकरवर भजन तेवढे ऐकायला येतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...6 परिचारिकांच्या बोटांच्या तुलनेत अधिक जीवाणू आहेत का, हे संशोधकांना तपासायचं होतं. कृत्रिम नखं असलेल्यांच्या बाबतीत हात धुणं कमी-अधिक परिणामकारक ठरतं का, हेही त्यांना पाहायचं होतं.\n\nतर, हात धुण्याच्या आधी आणि नंतर कृत्रिम नखं असलेल्या परिचारिकांच्या बोटांवर नैसर्गिक नखं असलेल्या परिचारिकांच्या तुलनेत अधिक जीवाणू होते. त्या रुग्णांकडे जीवाणूंचं प्रत्यक्ष हस्तांतरण करतच असतील, असा याचा अर्थ होत नाही, फक्त त्यांच्या बोटांच्या टोकांवर जास्त संख्येने जीवाणू असतात. पण अधिक जीवाणू असतील, तर रोगजंतूंच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारक ठरू शकते: हात धुत असताना नखं व त्याखालील त्वचा या दरम्यानच्या जागेकडे विशेष लक्ष द्यावं आणि नखं बारीक ठेवावीव व स्वच्छ करावीत, म्हणजे तिथे जीवाणूंना कमीतकमी वाव मिळेल.\n\nशिवाय, आता नखं कुरतडताना जरा सावध राहालच!\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...8 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात आले असून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.\n\nमहाविकास आघाडीतील महिला नेत्या गप्प का?\n\nराज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. पण या तिन्ही पक्षातील एकही महिलेने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रकरणात ठोस भूमिका किंवा मागणी किंवा निवेदन दिलेले नाही.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण, रुपाली चाकणकर, महिला व बाल कल्याणमंत्री आणि काँग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोलताना सांगितले, \"घटना उघड झाल्यानंतर प्रथमदर्शनी जी माहिती समोर आली ती मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना कळवलेली आहे. या प्रकरणात सरकार योग्य ते पाऊल उचलेल असे आश्वासन मला देण्यात आले आहे. आम्ही याप्रकरणी माहिती घेत आहोत असे मला सांगण्यात आले\"\n\nराष्ट्रवादी काँग्रेससोबत शिवसेना सत्तेत असल्याने मित्र पक्षाच्या नेत्यावर टीका करता येणार नाही असे महाविकास आघाडीच्या महिला नेत्यांना वाटते का? \n\nयासंदर्भात बोलताना नीलम गोऱ्हे सांगतात, \"इतर प्रकरणांमध्ये तक्रारदार महिला किंवा पीडित महिलेला मदतीची गरज असते. तक्रार करण्यात किंवा सरकारी वकील मिळवून देण्यात आम्ही मदत करतो. पण हे प्रकरण वेगळे आहे. यात राजकारणसुद्धा असल्याने त्यात अधिक दखल घेता येत नाही.\"\n\nयशोमती ठाकूर\n\nशिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनीही आपण प्रतिक्रिया न देण्यामागील कारण स्पष्ट केले आहे.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितले, \"हे प्रकरण अचानक समोर आलं आणि अत्यंत क्लिष्ट स्वरुपाचे प्रकरण आहे. तसंच प्रकरण न्य़ायप्रविष्ट देखील आहे. धनंजय मुंडेंनी 2019 मध्ये न्यायालयात दाद मागितली होती. संबंधित महिलेविरोधातही तक्रारी आल्या त्यामुळे प्रकरणाचे चित्र बदलले आहे.\"\n\nकाँग्रेसच्या महिला नेत्यांच्याही प्रतिक्रिया घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही. \n\nमहिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त\n\nराज्यात भाजपनंतर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली. पण अनेक महिने उलटले तरी राज्यात महिला आयोगासाठी अध्यक्ष नेमण्यात आलेला नाही. तसंच समितीही स्थापन झालेली नाही.\n\nमहाविकास आघाडी\n\nयासंदर्भात बोलताना विद्या चव्हाण असं सांगतात, \"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे आम्ही महिला आयोगाचे हे पद भरण्यासाठी मागणी केली आहे. यासंदर्भात एक यादीही पाठवली आहे. पण सरकारकडून निर्णय झालेला नाही.\"\n\nमहिला आयोगाच्या माध्यमातून महिलांचे विविध प्रश्न मार्गी लागत असतात. पीडित महिलांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी महिला आयोग एक सक्षम व्यासपीठ ठरू शकते. पण ठाकरे सरकारमध्ये अद्याप महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे.\n\n\"महिला आयोगाला लवकरात लवकर अध्यक्ष मिळावा यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे लेखी मागणी केली आहे. महिला आयोगाला अध्यक्ष आणि समितीची स्थापना करा असंही माझ्या पत्रात मी म्हटलं आहे.\" अशी..."} {"inputs":"...83 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, संजय यांचे भाऊ राजीव काँग्रेस पक्षाचे जनरल सेक्रेटरी झाले. 24, अकबर रोडवरील कार्यालयात इंदिरा यांच्याबरोबरीने त्यांना एक कचेरी देण्यात आली. राजीव यांचं बोलणं इंदिरा यांच्या मंत्रिमंडळातील अनेकांसाठी प्रमाण असे. त्यावेळी अनेक मंत्री त्यांच्या कचेरीच्या बाहेर उभे असल्याचं दिसत. \n\n2006-2014 कालावधीत सोनिया आणि राहुल यांच्यातील कार्यपद्धतीत स्पष्ट सीमारेखा होत्या. टीम राहुलचे सदस्य (अजय माकन, आरपीएन सिंग, मिलिंद देवरा, सचिन पायलट) सोडले तर इतर कुठले मंत्री त... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वी करणं हे त्यांच्या राजकीय अस्तित्वामागची प्रेरणा आहे. राजकारणात औपचारिक प्रवेशासह काँग्रेसच्या कोअर कार्यकारिणीत त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. बरखा दत्त यांच्याशी दहा वर्षांपूर्वी बोलताना आपण काय बोललो हे त्या आता विसरल्या असतील. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...975मध्ये म्हणजे पुढच्या तीन वर्षांत ते नगरपालिकेचे नगराध्यक्ष बनले.\n\nयाच वर्षी आणीबाणी लागू झाली आणि येडियुरप्पा यांनी त्याविरोधी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं. याच काळात ते तुरुंगातही गेले. बेल्लारी आणि शिमोगा अशा दोन कारागृहांमध्ये त्यांनी शिक्षा भोगली.\n\nसंघाच्या कार्यात येडियुरप्पा महाविद्यालयीन दिवसांपासूनच सहभागी होते\n\n1980 साली भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. कर्नाटक भाजपमध्ये येडियुरप्पा यांचा वाढता प्रभाव पाहता 1988मध्ये त्यांची नेमणूक पक्षाने कर्नाटक भाजपचे अध्यक्ष म्हणून केली.\n\nयाच काळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि भाजप यांच्यात सलोखा झाला आणि येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला.\n\nयेडियुरप्पा 12 नोव्हेंबर रोजी कर्नाटकचे पंचविसावे मुख्यमंत्री बनले खरे, पण खातेवाटपावरून JDS आणि भाजपचं बिनसलं आणि JDSने सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला.\n\nअखेर येडियुरप्पा यांनी 19 नोव्हेंबर 2007मध्ये म्हणजेच शपथ घेतल्यानंतर सातच दिवसांमध्ये राजीनामा दिला. \n\nमाझ्यावर अन्याय झाला, असं येडियुरप्पांनी राज्यभर हिंडून सांगितलं. त्यांना सहानुभूती मिळाली. 2008 साली त्यांना एकहाती सत्ता मिळाली. दक्षिणेकडच्या राज्यात भाजपला मिळालेला हा पहिला विजय ऐतिहासिक होता. त्यांनी 30 मे 2008 रोजी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\n\n\"यापूर्वी मुख्यमंत्री असताना येडियुरप्पा यांची प्रतिमा ही विकासकेंद्री मुख्यमंत्री अशी होती. संपूर्ण कर्नाटकमध्ये त्यांचे पाठिराखे आहेत,\" असं सुवर्णा न्यूज या कानडी न्यूज चॅनेलचे दिल्ली ब्यूरो चिफ प्रशांत नातू सांगतात. \n\nपत्नीचा संशयास्पद मृत्यू\n\nया राजकीय प्रवासात येडियुरप्पा यांना काही वादविवादांनाही सामोरं जावं लागलं. त्यातच त्यांच्या पत्नीच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण 2004मध्ये समोर आलं.\n\nविहिरीतून पाणी भरताना विहिरीत पडून येडियुरप्पा यांच्या पत्नी मित्रादेवी यांचं निधन झालं. विनोबानगर येथील येडियुरप्पा यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.\n\nHV मंजुनाथ या व्यक्तीने येडियुरप्पा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. येडियुरप्पा यांच्या राजकीय विरोधकांनी त्यांच्यावर सडकून टीका केली. समाजवादी पार्टीचे तत्कालीन खासदार S बंगारप्पा यांनी तर या प्रकरणाची CBI चौकशी करावी, अशी मागणीही केली होती.\n\nखाण आणि जमीन घोटाळा\n\n2010-11 च्या काळात केंद्रातल्या UPA सरकारच्या अनेक घोटाळ्यांची प्रकरणं उघडकीस येत होती आणि लोकांमध्ये एकंदरीत भ्रष्टाचाराविरोधात असंतोष होता. \n\nकर्नाटकात 2008 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर तीनच वर्षांत राज्यातील खाण आणि जमीन घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात एका प्रकरणात येडियुरप्पा यांचं नाव देखील आलं. \n\nबंगळुरू आणि आसपासच्या भागातील सरकारी मालकीची जमीन बिगर-सरकारी करण्यात आली होती. आणि ही जमीन येडियुरप्पा यांची मुलं राघवेंद्र आणि विजयेंद्र यांच्या कंपन्यांनी अत्यंत कमी दरात विकण्यात आली होती. येडियुरप्पा सत्तेत असताना हे घडलं होतं. \n\nयाबाबत स्वत:चा बचाव करताना येडियुरप्पा यांनी सांगितलं होतं की,..."} {"inputs":"...: एप्रिल महिन्यात घरातली कामं करून थकून गेल्याने कामावर परिणाम झाल्याचं त्या सांगतात. मी दमून जायला होत असे. घरात कोणी काय करायचं हे सगळंच बदलून गेलं होतं. बाकी कोणी कामात हातभार लावत नाहीये याबाबत बोलूनही दाखवलं. मी खूप चिडचिड केली. त्यावर घरचे म्हणाले, मग कामं करू नकोस.\n\nसुबर्णा यांनी घरच्यांचं म्हणणं ऐकलं. मे महिन्याच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये मी भांडी घासली नाहीत, कपडे धुतले नाहीत. बेसिनमध्ये भांड्यांचा गाडा पडला होता. कपड्यांचा ढीग साठतच गेला. नवरा आणि मुलांना परिस्थितीचं गांभीर्य कळलं आणि... उर्वरित लेख लिहा:","targets":"तिकडे करत नाहीत.\n\nऑक्सफॅमच्या अहवालानुसार, भारतीय महिला तसंच मुली दररोज तीन दशलक्ष तास घरातल्या कामांवर खर्च करतात. यासाठी त्यांना एक रुपयाही मिळत नाही. जर या कामाचं पैशात मूल्यांकन करायचं ठरवलं तर या महिला करोडोपती होतील. परंतु प्रत्यक्षात घरातल्या कामाला ऑफिसमधल्या कामाप्रमाणे पैशात तसंच सामाजिकदृष्ट्याही गणलं जात नाही. महिला ही कामं आवडीने करतात असं म्हटलं जातं.\n\nसुबर्णा यांना मात्र थोडं वेगळं वाटतं. मी माझ्या आईला, काकू, आत्या यांना घरातली कामं करताना पाहिलं आहे. मी त्यांच्याप्रमाणे ही कामं करू शकणार नाही असं मला वाटायचं.\n\nसुबर्णा यांचं लग्न झाल्यानंतर घरातली कामं कोण करणार हा प्रश्न घरी येणाऱ्या सेविकांमुळे सुटला. त्यामुळे घरातल्या कामांमध्ये लिंगसमानता असल्याचं फसवं चित्र उभं राहिलं. स्वयंपाकाला तसंच साफसफाई करायला येणाऱ्या ताईंमुळे आमच्या घरी भांडणं होत नाहीत, शांतता राहते, असं सुबर्णा सांगतात. कामं होत असल्याने सगळं काही आलबेल आहे असं चित्र दिसतं.\n\nलॉकडाऊनमुळे घरात एवढी कामं असतात आणि ती कोण करणार यावरून ताणाताणी होऊ लागली. इतके वर्ष, महिने नांदणारी शांतता कामांच्या पसाऱ्यामुळे भंग पावू लागली. लॉकडाऊनमुळे घरातली सगळीच माणसं घरी असल्याने कामांचा ढीग वाढू लागला. लॉकडाऊनने मला या विषयावर घरातल्यांशी समोरासमोर बोलण्याची संधी मिळाली. त्यातूनच सुबर्णा यांनी याचिकेतून पंतप्रधानांना यावर बोलण्याची विनंती केली आहे.\n\nसुबर्णा यांनी आजूबाजूच्या घरांमधील महिलांशी संवाद साधला. घरातली कामं, लहान मुलं, ऑफिसचं काम यामुळे या स्त्रियाही वैतागून गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं. मात्र काहीजणींना आपला नवरा स्वयंपाकघरात काम करतोय हे पाहणं विचित्र वाटलं.\n\nतो कसा जेवण करू शकतो? किंवा घर साफ करू शकतो? असा प्रश्न अनेकींनी मला विचारला. अनेकींना नवरा कामात हातभार लावत नाही याचं फार काही वाटलं नाही. मी केलेला स्वयंपाक तो विनातक्रार खातो हे किती चांगलं आहे असं काहीजणींनी मला सांगितलं.\n\nहा विषय इतका घरकेंद्रित आणि चार भिंतींपुरता असल्याने त्यावर उघडपणे फार कोणी बोलत नाही, असं सुबर्णा यांना वाटतं. जेव्हा तुमचा नवरा, वडील-सासरे, भाऊ यांचाच मुद्दा निघतो तेव्हा त्यांना तुम्ही कसे प्रश्न विचारणार? मला चांगली बायको व्हायचं आहे हेही महिलांच्या डोक्यात असतं.\n\nमी अशा याचिका दाखल करते आहे, असं नवऱ्याला सांगितल्यावर त्याने पाठिंबा दिला असं..."} {"inputs":"...? असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले. \n\nबहुमत आहे मग चंबळच्या डाकूंसारखे का वागता-संजय राऊत\n\n'गुडगावच्या हॉटेलात राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्यात आलं. चंबळच्या डाकूंसारखी गुंडागर्दी का? बहुमत होतं म्हणूनच शपथ घेतलीत. जनतेची, राज्यपालांची फसवणूक करण्यात आली', अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. \n\nयशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात अजित पवारांसारखं वागणं मारक. बहुमत नसताना शपथ घेतलीत. आमचा आकडा तुमच्यापेक्षा दहाने जास्त असेल असा दावा संजय राऊत यांनी केला. \n\n'पोलिसांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोलताना सांगितलं.\n\nराष्ट्रवादीचे इतर दोन आमदार - नितीन पवार मुंबईत आणि नरहरी झरवाल दिल्लीत आहेत - अशी माहिती ANIने ट्वीट केली आहे. \n\nसकाळी 8.00 वाजता: राष्ट्रवादीचे आमदार हरियाणात सापडले\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील आणि दौलत दरोडा यांचा पत्त हरियाणाच्या गुडगाव येथील एका हॉटेलात सापडले. त्यांना काल रात्री दिल्लीहून मुंबईला आणलं गेलं.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील (उजवीकडून तिसरे, पिवळ्या शर्टात) आणि दौलत दरोडा (उजवीकडून पाचवे)\n\nकाल काय काय घडलं?\n\nराज्यात प्रमुख पक्षांच्या बैठकी आणि गाठी-भेटींचं सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली.\n\nअजित पवार यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच असल्याचं म्हटलं होतं. थोडा वेळ धीर धरा. स्थिर सरकार स्थापन होईल असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. अजित पवारांच्या या ट्वीटला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं. भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच नाही. ही अजित यांची वैयक्तिक भूमिका आहे असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. अजित पवार यांच्याबरोबर नेमके किती आमदार आहेत यासंदर्भात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. \n\n54 पैकी 52 आमदार आमच्याबरोबर असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. पिंपरीचे आमदार अण्णा बनसोड अजित पवारांसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार गायब होते. यापैकी नितीन पवार मुंबईत पोहोचले आहेत तर नरहरी झिरवाल दिललीत सुरक्षित ठिकाणी आहेत. अनिल पाटील आणि दौलत दरोडा हे काल रात्री विमानाने मुंबईला पोहोचले. \n\nइतिहास म्हणजे आधीचं राजकारण आणि राजकारण म्हणजे सध्याचा इतिहास असं ट्वीट शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं आहे. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी शरद पवारांसंदर्भात ट्वीट केलं आहे. शरद पवारसाहेब यांना राजकारणात हरवण्याचा भाजपचा प्रयत्न म्हणजे सूर्याला बॅटरी दाखवण्याचा प्रकार आहे. पवारसाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सूर्य होते, आजही आहेत आणि उद्याही कायम असतील. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...? असाही प्रश्न शिक्षण तज्ज्ञांकडून विचारला जातोय.\n\nकेंद्र सरकारकडून एक नियमावली येणंही गरजेचे होते. त्यानुसार देशभरात शाळांना मार्गदर्शन मिळत असते. \"पण आलेल्या नियमावलीमध्ये स्थानिक गरजांनुसार बदल करण्याचे स्वातंत्र्यही शाळांना मिळायला हवे. प्रत्येक शाळा, मुलं वेगळी असतात. त्यानुसार थोडाफार बदल करायला हवा. ऑनलाईन वर्ग एक तास की दोन तास असा वाद सुरू केला तर शिक्षणाकडे आपलं दुर्लक्ष होईल.\"असं मत पोद्दार सीबीएसई शाळेच्या मुख्याध्यापिका अवनिता बीर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.\n\nमुख्याध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सते अशी धारणा मुलांच्या मनात पक्की असते. त्यामुळे \"न्यू नॉर्मलचे धडेही शाळांमध्ये शिक्षकांनी दिले तर मुलं लवकर शिकतील. असा विश्वास शिक्षकांना आहे,\" असंही बीर सांगतात.\n\nप्ले ग्रूप ते ज्यु. केजी ऑनलाईन शिक्षण सुरू होणार?\n\nराज्य सरकारने काढलेल्या शासन निर्णयात पूर्व प्राथमिक शिक्षणाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. तसंच पहिली आणि दुसरीला ऑनलाईन शिक्षणातून वगळ्यात आले आहे. पण केंद्र सरकारच्या नियमावलीमध्ये पूर्व प्राथमिक वर्गांना अर्धा तास ऑनलाईन शिक्षण देण्याची परवानगी आहे.\n\nराज्यातल्या प्लेग्रुप, नर्सरी, ज्युनिअर केजी, सीनियर केजी या शाळांमध्येही ऑनलाईन वर्ग सुरू करण्याबाबत संभ्रम आहे. आयसीएसई चिल्ड्रन अकादमी ग्रुपचे अध्यक्ष रोहन भट्ट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,\"केंद्र आणि राज्य सरकारच्या नियमावलीमध्ये फरक असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याबाबत शाळांमध्येही गोंधळ आहे. तसेच कर्नाटकमध्ये याविषयी एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.\"\n\nराज्यातल्या सर्व शाळांना राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करणेही बंधनकारक आहे. \"त्यामुळे आता राज्य सरकारनेच नव्याने अंतिम नियमावली जाहीर करणं गरजेचे आहे. मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या नियमावलींनंतर राज्य सरकार पुन्हा मार्गदर्शन करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.\" असंही मत रोहन भट्ट यांनी व्यक्त केले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...? बाई म्हटली की ती घर, मुलं, जबाबदाऱ्या यातच अडकून पडणार, तिचा वेळ त्यातच जाणार अशी विचारसरणी आजही आहेच की लोकांची. पण मग मला वाटतं की, जसं इतर क्षेत्रांमध्ये महिलांनी लढून आपली जागा बनवली, तसंच या क्षेत्रातही करावं लागेल.\"\n\nभाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांना वाटतं की पक्षांनी महिलांच्या भूमिका मर्यादित करून ठेवल्या आहेत. एका विशिष्ट पदापुढे त्यांना जाऊ दिलं जात नाही. \n\n\"कोणत्याही पक्षांचं उदाहरण घ्या. महिला सहसा महिला आघाडी किंवा तत्सम विभागाची जबाबदारी सांभाळत असतात. मुख्य पक्षात चुकूनमाकून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या तसंच कुटुंबांच्या फायद्याची असतात. \n\nइतकंच नाही तर महिला प्रतिनिधी आपल्या मतदार संघात विकासाची कामं करण्यातही आघाडीवर आहेत, असं हा अहवाल सांगतो. महिला प्रतिनिधींनी या अभ्यासाच्या कालखंडात पुरुष प्रतिनिधींच्या तुलनेत 22 टक्के जास्त रस्तेबांधणीची कामं केली ज्यायोगे विकासाचा मार्ग सुकर झाला असा निष्कर्ष या अहवालाअंती काढण्यात आला आहे. \n\nमहिला प्रतिनिधी आणि गुन्हेगारी \n\nUNच्या या अहवालात असंही म्हटलं आहे की पुरुषांच्या तुलनेत गुन्हे दाखल असणाऱ्या महिलांची संख्या एक तृतीयांशने कमी आहे. तसंच त्यांच्या कार्यकाळात त्यांच्या संपत्तीत झालेली वाढ ही पुरुषंच्या तुलनेत 10 टक्क्यांनी कमी आहे. \n\nयाच मुद्द्यावर पुढे बोलताना तारा म्हणतात, \"आमच्याकडे 2014 मध्ये उमेदवारांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचा डेटा आहे. त्यात असं लक्षात येतं की पुरुषांच्या तुलनेत निम्म्याच महिला उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत.\"\n\nइतकंच नाही तर महिला उमेदवारांवर दाखल असणारे गुन्हे हे सहसा आर्थिक स्वरुपाचे आहेत. असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या भारतीय राजकारणात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे पदाधिकारी निवृत्त मेजर जनरल अनिल वर्मा सांगतात की खून, बलात्कार, अपहरण अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असणाऱ्या महिला प्रतिनिधींची संख्या अगदीच नगण्य आहे. असे गुन्हे महिलांवर जवळपास दाखल नाहीतच. \n\nसंसदेत महिला प्रतिनिधी : आपला नंबर कितवा?\n\nकमी गुन्हेगारी, कमी भ्रष्टाचार, जास्त विकास अशा सगळ्या जमेच्या बाजू असतानाही संसदेत महिला प्रतिनिधी पाठवण्याच्या बाबतीत भारताचा नंबर 153वा आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनुसार 193 देशांपैकी महिला प्रतिनिधींच्या बाबतीत भारत 153व्या नंबरवर आहे.\n\nजगभरातले आकडे काय सांगतात? जागतिक सरासरी आहे 25 टक्के. सर्वाधिक महिलांना संसदेत पाठवणारे पहिले तीन देश आहेत रवांडा - 63 टक्के, क्युबा - 53.3 टक्के आणि बोलिव्हिया 53.2 टक्के. भारताची टक्केवारी आहे 11.8 टक्के. \n\nया आकडेवारीवरून हे तर नक्कीच स्पष्ट होतं की संसदेत महिलांची संख्या वाढवणारे देश विकसित नाही तर विकसनशील आहेत. विकासाच्या बाबतीत काही देश तर भारताच्या बरेच मागे आहेत. \n\nहे चित्र बदलतंय \n\nगेल्या काही वर्षांत मात्र महिला प्रतिनिधी आणि महिला मतदार यांच्याबद्दल सकारात्मक बदल घडून येताना दिसत आहेत. \n\n\"एका बाजूला निवडणुकीत उभ्या राहाणाऱ्या महिलांची संख्या तर..."} {"inputs":"...I ने म्हटलंय. \n\nमदतीच्या बहाण्याने ग्राहकांना विश्वासात घेऊन त्यांच्या खात्याचे तपशील घेतले जातात, आणि त्यानंतर लोकांच्या खात्यातले पैसे गायब होतात. \n\nया प्रकारच्या फसवणुकीपासून सावध करणारी ट्वीट्स भारतीय स्टेट बँक आणि अॅक्सिस बँकने केली आहेत. \n\nकोरोना व्हायरसच्या साथीमुळे सध्या सगळीकडे काळजीचं वातावरण आहे. आणि याचाच फायदा घेत सायबर गुन्हेगार लोकांना लुबाडतायत. \n\nलोक आपल्या जाळ्यात अडकावेत यासाठी ईमेल, SMS, फोन कॉल्स आणि मालवेअर सह इतर अनेक पद्धतींचा वापर केला जातोय. अशा 'फिशिंग' (Phishing) पर्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"या वेबसाईटवर म्हटलंय. ही अफरातफर करणारे मोबाईल फोनवरून लोकांना ऑनलाईन मेसेज करतात. हे मेसेजेस भारतातूनच पाठवले जात आहेत आणि भारतातले युजर्स याला बळी पडत आहेत. \n\nफेब्रुवारीच्या अखेरपासून फिशिंगच्या घटना 600 टक्के वाढल्याचं अमेरिकेच्या बाराकुडा नेटवर्क्स (Barracuda Networks)चं म्हणणं आहे. \n\nफसवण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे - सरकारकडून टॅक्सचा रिफंड घेण्यासाठी पाठवण्यात येणारी लिंक. \n\nअशा प्रकारे लोकांकडून त्यांच्या बँक खात्याविषयीची माहिती घेतली जाते. \n\nलॉकडाऊनच्या काळात अनेक आठवडे लोक घरातून बाहेर पडलेले नाहीत. अनेक गोष्टी उपलब्ध नाहीत आणि ग्राहक या गोष्टींच्या शोधात आहेत. \n\nयापैकीच एक गोष्ट म्हणजे दारू. लॉकडाऊन शिथील केल्यावर दारूच्या दुकानांसमोर गर्दी झाली आणि सरकारला ही दुकानं ताबडतोब बंद करावी लागली. \n\nदारूची होम डिलिव्हरी आणि फसवणूक\n\nलॉकडाऊनच्या काळात जी वस्तू गरजेची वा अत्यावश्यक नसल्याचं सरकारने ठरवलं, त्याच गोष्टींना फसवणूक करणाऱ्यांनी महत्त्व देत फसवणुकीचं माध्यम बनवलं. \n\nअनेक लोकांना दारूची गरज असल्याचं या फसवणूक करणाऱ्यांनी हेरलं होतं. \n\nलॉकडाऊनच्या काळात दारूची मान्यता प्राप्त दुकानं बंद होती. भारतामध्ये कायदेशीररीत्या याच दुकानांद्वारे दारू विक्री करता येऊ शकते. \n\nदारूची दुकानं उघडून पुन्हा बंद झाल्याने फसवणूक करणाऱ्यांना संधी मिळाली. तुम्हाला हवं असल्यास घरपोच दारू देऊ असे मेसेज व्हॉट्सअॅपवर पाठवण्यात आले. \n\nUPI (Unified Payments Interface)च्या माध्यमातून लोकांकडून आधी पैसे मागण्यात आले. लोकांकडून पैसे मिळाल्याबरोबर घोटाळा करणाऱ्यांनी मोबाईल बंद केला. त्यामुळे मोहापायी दारूची होम डिलीव्हरी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला. \n\nआकर्षक ऑफर्स\n\nलोकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं, वारंवार हात धुवावे, मास्क वापरावेत असं आवाहन सरकारने लोकांना केलं आणि रातोरात सॅनिटायझर, साबण आणि मास्कसाठीची एक नवीन बाजारपेठ उभी राहिली. या सगळ्या गोष्टी दुकानातून गायब झाल्यावर लोकांनी या वस्तू ऑनलाईन शोधायला सुरुवात केली. \n\nहँड सॅनियाटझर आणि मास्कच्या तुटवड्याचा घोटाळेबाजांनी पुरेपूर फायदा उठवला. अनेक बोगस ई-कॉमर्स वेबसाईट्स सुरू करण्यात आल्या. यावर इतक्या आकर्षक ऑफर्स झळकल्या की मोह आवरणं अनेकांना कठीण झालं. \n\nमुंबईच्या कीर्ती तिवारींनी अशाच एका वेबसाईटवरून संपूर्ण कुटुंबासाठी मास्क घेण्याचा प्रयत्न..."} {"inputs":"...egistration Yourself या पर्यायावर क्लिक करा.\n\nत्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.\n\nकोरोना लस घेण्यासाठी नोंद कशी कराल?\n\nत्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.\n\nत्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िनेशन मॉड्यूलद्वारे अधिकाऱ्यांना करता येईल आणि त्यांना लस दिल्यानंतर या व्यक्तीचा स्टेटसही अपडेट करता येईल.\n\nपोचपावतीसाठीच्या 'बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मॉड्यूल' द्वारे QR कोड सर्टिफिकेट जनरेट होतील आणि लस दिल्यानंतर त्याव्यक्तीला तसा SMSही पाठवला जाईल.\n\nतर 'रिपोर्ट' मॉड्यूलच्या मदतीने लसीकरणाच्या सेशन्सची माहिती - किती सेशन्स झाली, किती लोकांना लस दिली आणि कोण आलं नाही ही माहिती अधिकाऱ्यांना नोंदवता येईल.\n\nकोविन (Co-WIN) अॅपवर नोंदणीसाठी कोणती कागदपत्रं लागतील?\n\nनोंदणी करण्यासाठी फोटो असणारं ओळखपत्रं असणं आवश्यक असेल. स्वतःची नोंदणी करताना इलेक्ट्रॉनिक KYC साठी ओळखपत्रं स्कॅन करून जोडावं लागेल. यासाठी 12 ओळखपत्रांचा पर्याय देण्यात आलेला आहे.\n\nही कागदपत्रं वापरता येतील -\n\nनोंदणी करताना जे ओळखपत्रं वापरण्यात आलेलं आहे, तेच ओळखपत्र लस घेण्यासाठी जाताना दाखवावं लागेल. त्यावेळी इतर ओळखपत्रं वापरता येणार नाहीत.\n\nकोविन अॅप कसं काम करेल?\n\nकोव्हिड 19साठीच्या लसीकरण मोहीमेचं नियोजन, अंमलबजावणी आणि देखरेख या सगळ्यासाठी तयार करण्यात आलेलं हे एक क्लाऊड बेस्ड अॅप आहे. या अॅपच्या माध्यमातून लशीच्या डोसेसचं रिअर टाईम ट्रॅकिंग करता येईल. या अॅपमध्ये असणाऱ्या मॉड्यूल्सच्या मदतीने स्थानिक अधिकाऱ्यांना मोठी आकडेवारी अपलोड करता येईल.\n\nलस घेण्यासाठी या अॅपवरून नोंदणी केल्यानंतर ही नोंदणी करणाऱ्याला SMS मार्फत तारीख, वेळ आणि लसीकरण केंद्राचा तपशील पुरवला जाईल.\n\nप्रत्येक व्यक्तीला लशीचे दोन डोस घ्यावे लागणार असल्याने पहिला डोस घेतल्यानंतर परत कधी येऊन तुम्हाला दुसरा डोस घ्यायचा आहे, याची माहितीही हे अॅप देईल.\n\nलशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला QR कोडच्या स्वरूपातलं सर्टिफिकेट दिलं जाईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...he Genomic Formation of South and Central Asia असं डेव्हिड राईश यांच्या शोधनिबंधाचं नाव आहे. त्यातील अनेक निष्कर्ष हे अतिशय महत्त्वाचे असे आहेत. \n\nराईश यांच्या संशोधनानुसार गेल्या 10 हजार वर्षांत भारतामध्ये दोन प्रमुख मोठी स्थलांतरं झाली, असं दिसून येतं. यातील एक स्थलांतर हे इराणच्या नैऋत्येकडील झागरोस भागातून झाले होते. इथून आलेले स्थलांतरित हे शेती करणारे, पशुपालक होते. हे स्थलांतर इसवी सन पूर्व 7 हजार ते 3 हजार या कालखंडात झालं. या उपखंडात आधीपासून असलेले स्थानिक हे आफ्रिकेतील लोकांचे वंशज हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोक शाळांमधील अभ्यासक्रम बदलण्याच्या, आर्य हे भारतात बाहेरून आले होते हा सिद्धांत खोडून काढण्याच्या मागे लागले आहेत. प्रचंड लोकप्रिय असलेली उजव्या विचारधारेची इतिहासविषयक काही ट्वीटर हँडल आहेत. आर्य बाहेरून भारतात आले होते या सिद्धांताला दुजोरा देणाऱ्या अनेक नामवंत इतिहासकारांचा या हँडलवरून समाचार घेतला जातो. \n\nआर्य हे मूळ भारतीय निवासी नव्हते आणि त्यांच्या भारतात येण्याच्या खूप आधीपासून इथे हडप्पा संस्कृती नांदत होती, हे मान्य करणं हिंदू राष्ट्रवाद्यांना परवडणारेही नाही. कारण हे मान्य केलं तर भारतीय संस्कृतीचा पाया केवळ आर्य किंवा वैदिक संस्कृती नाही तर ती संमिश्र संस्कृतीमधून विकसित झाल्याचंही मान्य करावं लागेल. \n\nवैदिक संस्कृती हीच भारताची मूळ संस्कृती असल्याचं हिंदुत्ववादी विचारवंत मानतात.\n\nभारताचे मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, \"केवळ वैदिक शिक्षणानेच आपल्या मुलांचा नीट विकास होईल. वैदिक शिक्षण मुलांना मानसिकदृष्ट्या सक्षम करून या त्यांच्यामध्ये देशभक्ती रुजवायला मदत करेल.\" \n\nवांशिक शुद्धतेवर भर असल्यामुळे वेगवेगळ्या वंशाच्या सरमिसळीतून बनलेली संस्कृती हिंदू राष्ट्रवादी गटांच्या पचनी पडणार नाहीच कारण वाशिंक शुद्धता हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. आर्य बाहेरून भारतात आले होते, हे मान्य करणं म्हणजे त्यांना भारतात बाहेरूनच आलेल्या मुघलांच्या रांगेत बसवण्यासारखं आहे. \n\nशालेय अभ्यासक्रम बदलण्याचा प्रयत्न \n\nया सर्व सैद्धांतिक, जर-तरच्या चर्चा आहेत असं तुम्हाला वाटेल. पण हरियाणामधील भाजप शासित सरकारनं 'हडप्पन संस्कृती'चं नाव बदलून 'सरस्वती संस्कृती' असं करण्याची मागणी केली होती. सरस्वती ही वेदांमध्ये नमूद केलेली आणि हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या महत्त्वाची नदी आहे. या नामांतरामुळे हिंदू संस्कृती आणि आर्य यांच्यामधील संबंध प्रस्थापित करणं सोपं होऊन जाईल, हा त्यामागचा विचार आहे.\n\nप्राचीन DNA संबंधीच्या नवीन संशोधनामुळं या सर्व चर्चांवर पूर्णविराम लागला आहे. मात्र हे संशोधन करणाऱ्या प्राध्यापक राईश यांच्यावर भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी टीका केली आहे. \"हे सर्व खोटं आहे...धादांत खोटं आणि (हार्वर्ड यांच्या 'थर्ड राईश आणि कंपनी'चं) अंकगणित आहे.\"\n\nस्वामींनी कितीही टीका केली, तरी या नवीन संशोधनाचा निष्कर्ष भारतीयांसाठी आशादायी आणि कौतुकास्पद..."} {"inputs":"...ls that we find,\" says Markus Hausmann, a neuroscientist at the University of Durham. \"This might be the menstrual cycle in women, or seasonal fluctuations in testosterone levels in men. It's a full natural experiment.\"\n\nस्त्रिया त्यांच्या सामाजिक कौशाल्यांमध्ये अधिक सरस असतात आणि म्हणूनच त्या वेगळ्या असतात. स्त्रियांना सहानुभूतीची भावना जास्त प्रमाणात असते आणि दुसऱ्या व्यक्तीचे विचार आणि दृष्टीकोन वेगळे असू शकतात याची त्यांना जाणीव असते.त्यांचे संभाषण कौशल्यही अधिक चांगले असते. म्हणूनच, मुली, त... उर्वरित लेख लिहा:","targets":"हा त्यांना त्यांच्या सभोवतालचा अंदाज पुन्हा यायचा.\n\nस्त्री हार्मोन्स जास्त असताना एक क्षमता जास्त असते, ती म्हणजे 'implicit remembering', म्हणजेच एखादी गोष्ट सहजपणे लक्षात राहणे. यालाच माकी सुप्तमन किंव्हा सहज स्मृती असं म्हणतात.\n\nजर मी तुम्हाला विचारलं, \"तुम्ही उबरने शेवटचं कधी फिरला होता? त्याचं फेअर ओलापेक्षा कमी होतं की जास्त?' आणि नंतर मी तुम्हाला फेअरचं स्पेलिंग विचारलं तर, अनेक लोक ते f-a-i-r सांगतील, पण तुम्ही कदाचित तुम्ही त्याचं स्पेलिंग f-a-r-e, असं सांगाल. याचं कारण तुमच्या मेंदूने कुठेतरी 'fare' ची आधीच नोंद घेतलेली असते आणि अशी नोंद घेण्याची क्षमता यादरम्यान बळावलेली असते.\"\n\nही सुप्त स्मरणशक्ती संभाषण करण्यासाठी अतिशय महत्त्वाची असते. या सुप्त स्मरणशक्तीमुळेच आपण अनेकदा आपल्याला अस्पष्ट असलेले शब्द किंवा वाक्प्रचार ते कुठेतरी वाचल्यानंतर किंवा कुठेतरी ऐकल्यानंतर लगेच वापरतो. \n\nहोर्मोंस मेंदूतल्या दोन शेजारी-शेजारी असणाऱ्या असणाऱ्या भागांवर परिणाम करतात. पहिला भाग असतो तो म्हणजे सी-हॉर्सच्या आकाराचा हिप्पोकँपस, ज्याचं प्रमुख काम असतं आठवणी साठवणं. हिप्पोकँपस हा सामाजिक कौशल्यांसाठी अतिशय महत्त्वाचा भाग आहे, हे सिद्ध करणारे पुरावे आता वाढत चालले आहेत.\n\nयाचं प्रमुख कारण म्हणजे स्वतःच्या अनुभवांची आठवण राहिल्यामुळे, आपल्याला दुसऱ्यांच्या प्रेरणांचा अंदाज येऊ शकतो. सभोवताली स्त्री हार्मोन्स फिरत असताना हा भाग प्रत्येक महिन्यात अधिकाधिक मोठा होतो.\n\nदुसरा भाग म्हणजे अमिगडाला. यामुळे आपल्याला भीतीसारख्या भावना आणि Fight or flight, म्हणजेच लढायचं का पळून जायचं याचे निर्णय, अशा गोष्टींवर प्रक्रिया करण्यास मदत होते. आश्चर्य म्हणजे, अमिगडालामुळे अनेक सामूहिक किंवा सामाजिक चुका टाळल्या जातात.\n\nयाचं मुख्य कारण म्हणजे, एखादी व्यक्ती का घाबरली आहे आणि आपणही भ्यायला हवं का, हे जाणून घेण्यासाठी त्या दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून जग पाहणं गरजेचं आहे. एकदा तुम्हाला ही क्षमता मिळाली की तुम्ही तिचा उपयोग अधिक चांगल्याप्रकारे करू शकता. एका बाजूला तुम्ही असत्य बोलू शकता आणि दुसऱ्या बाजूला नैतिक अंदाज बांधू शकता.\n\nएखाद्या स्त्रीची भीती ओळखण्याची क्षमता तिच्या प्रत्येक महिन्यातल्या एस्ट्रोजेनच्या पातळीनुसार वाढते. या सगळ्याला जर हार्मोन्स जबाबदार असतील तर, कदाचित यामुळे हे सुद्धा समजू शकेल की स्त्रियांकडे एकूणच अधिक चांगली..."} {"inputs":"...s Citizen' आणि बँकेचे कर्मचारी असाल तर 'User is Bank' या पर्यायावर क्लिक करायचं आहे. \n\nएकदा यूझरचा प्रकार निवडला की त्यानंतर 'Process ' या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nत्यानंतर तुमच्यासमोर 'फेरफार अर्ज प्रणाली- ई-हक्क' नावाचे पेज ओपन होईल.\n\nइथं सुरुवातीला गावाची माहिती भरायची आहे. जिल्हा, तालुका आणि गाव निवडायचं आहे.\n\nत्यानंतर तुम्ही इथं पाहू शकता की, \"तलाठ्याकडे ज्या फेरफार प्रकारासाठी अर्ज करायचा आहे तो फेरफार प्रकार निवडा,\" असा मेसेज तुम्हाला दिसेल.\n\nआता आपल्याला वारस नोंद करायची असल्यामुळे आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऑफिस निवडायचं आहे. त्यानंतर तालुका, गाव, घर क्रमांक आणि गल्लीचं नाव टाकायचं आहे. पुढे मयताशी असलेलं नातं निवडायचं आहे.\n\nमुलगा, मुलगी, विधवा पत्नी, नातू, नात, सून - जे नातं असेल ते निवडायचं आहे. यापैकी नाते नसल्यास सगळ्यात शेवटच्या यापैकी नसल्यास या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि मग वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4मध्ये दिलेल्या नात्यांपैकी एक नातं तुम्ही निवडू शकता. \n\nही सगळी माहिती भरून झाली की, साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nत्यानंतर खालच्या रकान्यात तुम्हाला आता वारसासंदर्भात भरलेली माहिती तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर दुसऱ्या वारसाचं नाव नोंदवायचं असेल तर तिथं असलेल्या पुढील वारस या पर्यायावर क्लिक करायचं आणि आता जशी माहिती भरली तशीच माहिती त्या वारसासंदर्भात भरायची आहे आणि साठवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nअशारितीनं सगळ्या वारसांची नावे भरून झाली की पुढे जा या पर्यायावर क्लिक करायचं आहे आणि कागदपत्रे जोडायची आहे. \n\nइथं तुम्हाला मृत्यू दाखल्याची सत्यप्रत अपलोड करायची आहे . ही प्रत ग्रामपंचायत कार्यालयात मिळते. इतर कागदपत्रांमध्ये कुटुंबातील सदस्यांची माहिती देण्याहेतूनं रेशन कार्ड जोडू शकता. मृत व्यक्तीच्या नावावरील जमिनीचे ८ अचे उतारेही तुम्ही जोडू शकता.\n\nतसंच एका कागदावर एक शपथपत्रं लिहून ते इथं जोडणं अपेक्षित असतं. यात मृत व्यक्तीच्या सगळ्या वारसांची नावं, त्यांचा पत्ता नमूद करणं गरजेचं असतं.\n\nकागदपत्रे जोडल्यानंतर तिथं फाईल अपलोड झाली असा मेसेज येतो.\n\nत्यानंतर तुम्हाला तिथं एक स्वयंघोषणपत्र दिसेल. \n\n\"अर्जात दिलेली माहिती योग्य व अचूक असून त्यामध्ये माहित असलेले कोणतीही बाब लपवुन ठेवलेली नाही अथवा चुकीची नमूद केलेली नाही, असे केले असल्यास मी भारतीय दंड संहिता 1860 मधील कलम 177 , 193 , 197 , 198 , 199 आणि 200 अन्वये दंडात्मक \/ कायदेशीर कारवाईकामी पात्र राहील याची मला जाणीव आहे, म्हणून हे स्वयंघोषणपत्र करत आहे. अर्जासोबत सादर केलेली कागदपत्रे सत्यप्रत असल्याबाबत स्वयंस्वाक्षरीत केले आहेत.\"\n\n- अशा आशयाचं हे पत्र असतं.\n\nसगळ्यात शेवटी या पत्राच्या खालील सहमत आहे\/Agree या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर वारस नोंदीसाठाचा तुमचा अर्ज गावातल्या तलाठी कार्यालयात सबमिट केला जाईल. \n\nत्यानंतर तिथं या अर्जाची छाननी केली जाते आणि पुढील प्रक्रिया करून सातबारा उताऱ्यावर वारसांची नावं नोंदवली जातात...."} {"inputs":"...tic असतात म्हणजे त्यांच्या कुठलीच लक्षणं दिसत नाहीत.\n\nयाविषयी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा \n\n4. उन्हाळा आल्यावर कोरोना जाईल का?\n\nअनेक जण असं म्हणाले होते. तुम्हालासुद्धा असे व्हॉट्सअॅप मेसेज आले असतील. पण तुम्ही पाहतच आहात की कसं उन्हाळा आला आहे, आणि तापमान वाढू लागलंय तसतसे कोरोनाचे रुग्णसुद्धा वाढू लागले आहेत. अर्थातच, उन्हाळा आणि कोरोना यांचा तसा थेट संबंध नाही. \n\nकोणताही विषाणू हा 60-70 डिग्री सेल्सियसपर्यंत नष्ट होत नाही. तेवढं तापमान उन्हाळ्यात बाहेरही नसतं आणि आपल्या शरीराच्या आत तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"धोका जास्त असतो.\n\nकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत आढळलेल्या केसेसपैकी सर्वांत कमी वयाचा रुग्ण फक्त एक दिवसाचं बाळ होतं.\n\n6. पाळीव प्राण्यांमुळे कोरोना होतो का?\n\nहा रोग वुहानमधल्या एका जंगली प्राण्याचं मांस खाल्ल्यामुळे माणसांमध्ये पसरल्याचं सांगितलं जातं. पण सुरुवातीला इतर कुठल्याही प्राण्यात या व्हायरसचे गुण आढळले नव्हते.\n\nपण एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात आलेल्या एका बातमीनुसार अमेरिकेतील एका प्राणिसंग्रहालयात 4 वर्षांच्या वाघिणीलाही कोरोना व्हायरसची लागण झाली होती. मात्र एखाद्या प्राण्यापासून माणसाला कोरोनाची लागण झाल्याचा पुरावा अद्याप उपलब्ध नसल्याचंही या बातमीत सांगण्यात आलं होतं. \n\nआतापर्यंत उपलब्ध पुराव्यांनुसार, काही ठिकाणी मांजरी आणि कुत्र्यांना कोरोना व्हायसची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.\n\nपण कोणत्याही प्राण्याची स्थिती एकदम चिंताजनक झाली नाही. असं का, याचा तपास शास्त्रज्ञ करत आहेत. एक शक्यता हीसुद्धा असू शकते की जसा हा व्हायरस मानवी शरीरात गुणाकार करोत, तसा इतर प्राण्यांच्या शरीरात करत नाही.\n\nपण या प्राण्यांपासून हा रोग तुम्हाला होऊ शकतो का?\n\nयाची शक्यता फारच कमी असल्याचं संशोधक आणि पशुवैद्यकांना वाटतं. 2003च्या सार्सच्या साथीवेळी काही कुत्र्यामांजरांना त्या व्हायरसची लागण झाली होती, त्यामुळे ही भीती कायम आहे. मात्र तेव्हाही कोणत्याच प्राण्यातून हा रोग माणसांमध्ये आल्याचे पुरावे नाहीत.\n\nपण प्राण्यांच्या फरमधून कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते का? नॉटिंगहम विद्यापीठामध्ये प्राण्यामधल्या विषाणूंचा अभ्यास करणाऱ्या सहकारी प्राध्यापक डॉ. रेखल टार्लिंटन सांगतात, \"तसं पाहायला गेलं तर फर हा एकाद्या कापडाप्रमाणेच एक पृष्ठभाग आहे, त्यामुळे त्यावर जर कोरोना विषाणू असेल तर तोही शरीरात जाऊन लागण होऊ शकते. मात्र तसा कुठलाही पुरावा अजून आढळलेला नाही.\" \n\nत्यामुळे सध्यातरी तुम्ही किंवा तुमचे पेट्स सेफ आहात, असंच म्हणता येईल. \n\n7. मास्क घातल्याने मी सुरक्षित राहीन?\n\nकोणता मास्क वापरत आहात, यावर बरंच अवलंबून आहे. N95 मास्क वापरणं सर्वांत सुरक्षित आहे.\n\nपण मास्क घातल्याने आणखी एक गोष्ट होते - सतत चेहऱ्याला हात लावण कमी होतं. ते चांगलं आहे, कारण हाताला लागलेले विषाणू नाकातोंडाजवळ जाणं धोक्याचं आहे.\n\nपण प्रत्येकाने मास्क घालून फिरलंच पाहिजे, असं नाही. जागतिक आरोग्य संघटनेनुसार फक्त दोन प्रकारच्या लोकांनी मास्क वापरायला हवेत..."} {"inputs":"...y\n\n68.MV Master - Best Video Maker & Photo Video Editor\n\n69.APUS Message Center-Intelligent management \n\n70.LivU Meet new people & Video chat with strangers\n\n71.Carrom Friends : Carrom Board & Pool Game-\n\n72.Ludo All Star- Play Online Ludo Game & Board Games\n\n73.Bike Racing : Moto Traffic Rider Bike Racing Games\n\n74.Rangers Of Oblivion : Online Action MMO RPG Game\n\n75.Z Camera - Photo Editor, Beauty Selfie, Collage\n\n76.GO SMS Pro - Messenger, Free Themes, Emoji\n\n77.U-Dictionary: Oxford Dictionar... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"... \n\nरोहित आणि पार्थ या दोघांमधला जो अधिक कर्तृत्वावान असेल तो पुढे जाईल असं शरद पवार यांनी अनेक मुलाखतीत स्पष्ट केलंय. \n\nरोहित यांनी स्वतःचं शिक्षण बारामती, पुणे आणि मुंबईत पूर्ण केलं. त्यानंतर परदेशी शिक्षणाची संधी असतानाही त्यांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या २१ व्या वर्षी ते बारामती अॅग्रो लिमिटेडमध्ये सामिल झाले.\n\nत्यानंतर काही वर्षं शेतीमधलं काम आणि मग पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मतांनी जिंकली. त्यानंतर काही वर्षांनंतर आमदार असा त्यांचा प्रवास आहे. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे. पण पार्थ पवार यांना पराभवानंतर कोव्हिड काळात जरा सूर सापडत होता, मात्र शरद पवारांच्या जाहीर शेरेबाजीमुळे त्यांच्या पुढच्या वाटचालीला ब्रेक लागू शकेल असं वाटतं.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ँच केलेल्या कलाकारांची यादी बरीच मोठी आहे. \n\nसोनाक्षी सिन्हानं 'दबंग' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. \n\nनुकत्यात प्रदर्शित झालेल्या दबंग-3 या चित्रपटाबद्दल तिनं म्हटलं होतं, \"मी आज जे काही आहे, ते फक्त 'दबंग'मुळे आहे, सलमान खानमुळे आहे. त्यांनी मला रज्जो बनवलं आणि तिथून मग माझा प्रवास सुरू झाला.\"\n\nअसं असलं तरी, बॉलीवूडमधल्या ज्या कलाकारांसोबत सलमानचे वाद झाले आहेत, त्यांची यादीही काही कमी मोठी नाही. अगदी शाहरुख खानपासून विवेक ओबेरॉय, अरिजित सिंग, सोना मोहपात्रा अशा अनेकांचं सलमानस... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याला 5 वर्षांची शिक्षाही सुनावली होती. नंतर 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सलमानला सोडण्यात आलं.\n\n8. बीईंग ह्यूमनच्या माध्यमातून समाजकार्य \n\nसलमान खाननं 2007मध्ये 'बीईंग ह्यूमन' नावाची संस्था सुरू केली. त्या माध्यमातून तो तळागाळातल्या लोकांसाठी शिक्षण आणि आरोग्यसुविधा पुरवण्याचं काम करतोय, असं या संस्थेच्या वेबसाईटवर म्हटलं आहे. \n\nतसंच 2013 मध्ये महाराष्ट्रातील दुष्काळात मदतीचं काम केल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. \n\n2013मध्ये 'बीईंग ह्यूमन' संस्थेनं राज्यातल्या बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये 2000 लीटर क्षमता असलेल्या 2500 पाण्याच्या टँकचं वाटप केलं होतं.\n\nअसं असलं तरी, सलमाननं त्याच्या या सामाजिक कामाचा वापर त्याच्याविरोधातील गुन्ह्याच्या खटल्यांमधून बाहेर पडण्यासाठी केला, असा आरोपही करण्यात आला आहे. \n\n9. वडिलांची साथ\n\n'जेव्हा-केव्हा मी चुकलो, तेव्हा माझ्या वडिलांनी (सलीम खान) मला समजावून सांगितलं. ते माझे सगळ्यात मोठे टीकाकार आहेत आणि मला त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायची असते, कारण ते प्रामाणिक आहेत, असं सलमाननं एकदा म्हटलं होतं. \n\n1993मधील मुंबईतील बॉम्बस्फोट हल्ल्यातील आरोपी याकूब मेमन याच्या समर्थनाथ ट्वीट केल्यानंतर सलमान खानवर प्रचंड टीका झाली होती.\n\nसलमानचं ट्वीट म्हणजे मूर्खपणा आहे आणि त्याला काहीही अर्थ नाही. सलमाननं त्याच्या चित्रपटांवर लक्ष केंद्रित करायला हवं, असं ट्वीट सलीम खान यांनी केलं होतं. यानंतर सलमाननं माफी मागत यावर स्पष्टीकरण दिलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ँड तयार केलाय. आता या स्पोर्ट्सवॉचसारख्या दिसणाऱ्या बँडमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. काम करण्याच्या नादात जर दोन जण एकमेकांच्या जवळ आले, तर हा बँड धोक्याची सूचना देईल. \n\nसोशल बबल्स\n\nजगात सर्वात प्रभावीपणे लॉकडाऊन लावला तो न्यूझीलंडने. ते आता या लॉकडाऊनमधून बाहेर पडत आहेत आणि यासाठी वापरला जातोय 'सोशल बबल प्लान'.\n\nयासाठी प्रत्येक घर एक बबल वा बुडबुडा धरण्यात आलंय. आता प्रत्येक नागरिक आपल्या या परीघामध्ये 2 विशिष्ट अधिकच्या व्यक्तींचा समावेश करू शकतो. पण या व्यक्ती जवळच राहणाऱ्या हव्या. थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कलर कोडिंग \n\nइराणने यापेक्षा वेगळा पर्याय अवलंबलेला आहे. इथे ज्या भागांमध्ये रोगाचा फारसा प्रादुर्भाव नाही, त्यांना जास्त मोकळीक आहे. इथल्या शहर आणि गावांची विभागणी पांढरा, पिवळा आणि लाल अशा तीन रंगांमध्ये करण्यात आलेली आहे. प्रत्येक रंग त्या भागातला प्रादुर्भाव आणि मृत्यूंचं प्रमाण दाखवतं. \n\nभारतातही सध्या असेच तीन झोन्स - रेड, ऑरेंज आणि ग्रीन करण्यात आले आहेत. \n\nया पद्धतीचा थेट संबंध अतिशय महत्त्वाच्या R नंबरशी आहे. \n\nचीनमध्ये मात्र विभाग वा जागेच्या ऐवजी थेट लोकांचंच 'कलर कोडिंग' करण्यात आलंय. हा पहिला देश आहे जिथे लोकांना आता मोकळीक देण्यात आलेली आहे. \n\nमहिन्याभरापूर्वी चीनने एक अॅप वापरायला सुरुवात केली. कोरोना व्हायरसची सुरुवात जिथून झाली त्या वुहानमधल्या लोकांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यासाठी या अॅपवरून त्यांचा 'स्टेटस' दाखवणं गरजेचं आहे. त्यांचा स्टेटस ग्रीन म्हणजे हिरवा असेल, तर याचा अर्थ ते तंदुरुस्त आहेत आणि प्रवास करू शकतात. पण लाल असेल तर त्यांनी विलगीकरणात जाणं गरजेचं आहे. \n\nपण अशा अॅप्समध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे प्रायव्हसीचा. शिवाय अधिकाऱी तपासतील तेव्हा हा 'हेल्थ स्टेटस' योग्य असेलच असं नाही, असा आरोपही होतोय. म्हणूनच असे 'इम्युनिटी पासपोर्ट' वापरू नयेत असं WHO ने म्हटलंय. \n\nपण तरीही आपण 'सर्टिफिकेट सिस्टीम' वापरायला सुरुवात करणार असल्याचं चिलीने म्हटलंय. एखादयाला संसर्ग झाला वा नाही आणि तो त्यातून बरा झाला का हे सांगणारं सर्टिफिकेट खात्याकडून देण्यात येईल. \n\nपुढे काय\n\nया आणि अशा पर्यायांमुळे आयुष्य काहीसं रूळावर यायला मदत होईल, पण लॉकडाऊन एकीकडे शिथील होत असतानाच आपण आपल्या आय़ुष्याचा पुन्हा नव्याने विचार करायची गरज असल्याचं ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक नगैर वुड्स म्हणतात. \n\nते म्हणतात, \"आपण टेस्टिंग, ट्रेसिंग आणि विलगीकरण करत रहायला हवं. सार्वजनिक जागा आणि शाळांसाठीच्या खबरदारीच्या उपायांचा विचार करायला हवा. बाहेरून नवीन केसेस दाखव होणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी, म्हणून प्रवासावरच्या निर्बंधांचाही विचार व्हायला हवा. लॉकडाऊन उठवताना या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत.\"\n\nपुढे ते सांगतात, \"आता फक्त बंद असलेले उद्योग पुन्हा सुरू करायचा विचार करून चालणार नाही. आपल्याला कदाचित कर्मचाऱ्यांची वयानुसार विभागणी करावी लागेल. म्हणजे उदाहरणार्थ कदाचित वयाने जेष्ठ प्राध्यापकांना व्हिडिओ..."} {"inputs":"...ँब्युलन्स आली. \n\nनेहाली सांगतात, \"तो क्षण असा होता की रडावं की काय करावं? मी जणू कोसळून पडले होते. यानंतर मी माझ्या नवऱ्याला परत कधी बघणार आहे का किंवा माझ्या कुटूंबामध्ये किती लोकांना लागण झाली असेल. हे कुटूंब रात्री साडेतीन वाजता आपण पत्ते खेळत होतो, हा दिवस आपण परत बघणार आहोत का?\" \n\nटेस्ट करून घेण्यातल्या अडचणी\n\nघरात स्वतंत्र टॉयलेट्स असल्यानं पवार कुटूंबाला घरातच क्वारंटाईन होण्याची परवानगी मिळाली. पण त्यांची टेस्ट कधी आणि कशी होणार किंवा कुणी आजारी पडलं तर काय करायचं याविषयी चित्र स्पष्ट ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीही लक्षणं दिसत नव्हती. त्यांना आधी दोन दिवस क्वारंटाईनमध्ये आणि मग आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. \"क्वारंटाईन सेंटरला रात्री एकदाच डॉक्टर यायचे. दिवसभरात तुम्हाला काय काय झालं हे त्यांना सांगावं लागयचं. आयसोलेशन वॉर्डमध्ये चोवीस तास नर्सेस होत्या. आपण जरी बरे असलो, तरी जिथे आहोत, तिथे आपल्या आसपास लक्षणं असलेले रुग्ण आहेत, त्यांच्यात राहून माणूस कुठेतरी आतून घाबरून जातो.\" असं त्या सांगतात.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"कोव्हिडवर नेमकं कुठलं औषध नसल्यानं केवळ व्हिटॅमिन, अँटिबायोटिक अशी औषध दिली जायची. जेवणाच्या बाबतीत स्वच्छतेचा दर्जा उत्तम होता. पण चव.. अर्थातच आपल्या तोंडाचीही चव गेलेली असते, काय खातोय हे समजत नाही.\" \n\n\"सेव्हन हिल्समध्ये घरचं जेवण नेण्याची परवानगी होती. मग पनवेलला राहणाऱ्या आत्यानं सासऱ्यांना रोज डबा पुरवला. समोर राहणाऱ्या ताईंनी, दादरला राहणाऱ्या माझ्या आईनंही मदत केली. समाधान आहे की चांगली माणसं पावलोपावली मिळाली, सगळ्यांनी आधार दिला.\" \n\nकोव्हिडनं शिकवलेला धडा\n\nसात मे रोजी, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशीच पहिली आनंदाची बातमी आली. अमित यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पाठोपाठ पुढच्या दहा-बारा दिवसांमध्ये एक एक जण घरी परतले. \n\nनेहमीच्या दिलखुलासपणेच घरी परतणाऱ्यांचं टाळ्यांच्या गजरात, नाचत गात स्वागत झालं. पण आयुष्य आता पूर्वीसारखं नाही, याचीही जाणीव सगळ्यांना झाली. सोशल डिस्टंसिंगचे नियम आता घरातही पाळावे लागणार आहेत, असं नेहाली म्हणाल्या. \n\n\"जी व्यक्ती बाहेर जाते आहे, त्याच्यापासून थोडं अंतर ठेवूयात. घरातही सोशल डिस्टंसिंग पाळण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या वस्तू वेगळ्या ठेवणं, स्वतःचे कपडे स्वतः धुणं आपल्याला जेवढं शक्य आहे ते आपण केलं पाहिजे.\" \n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं - भूमी उच्छेद प्रतिरोध समिती.\n\nहिंसाचार आणि परिवर्तन\n\nविरोध आणि तणाव वाढत गेला. पुढची अनेक महिने हा तणाव कायम होता. पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊ नये, यासाठी ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी रस्ते खणले. काही ठिकाणी रस्त्यात अडथळे निर्माण केले. \n\nमात्र, जानेवारी 2007 मध्ये गोष्टी अधिक तापू लागल्या. त्यानंतर जानेवारी ते मार्च या काळात पोलीस, सत्ताधारी पक्षाचे सदस्य आणि गावकरी यांच्यात अनेकदा संघर्ष झाला. \n\n14 मार्च 2007 रोजी मोठा हिंसाचार झाला. यात 14 जणांचा मृत्यू झाला. \n\nनंदिग्रामच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाली. डाव्या आघाडीच्या 34 वर्षांच्या साम्राज्याला ममता बॅनर्जी यांनी सुरुंग लावला. \n\nममता बॅनर्जी यांनी नंदिग्राममधून जी लढाई सुरू केली आणि ज्याचा शेवट कोलकात्यावर मिळवलेल्या विजयाने झाला यात त्यांचे सर्वात विश्वासू सहकारी होते शुभेंदू अधिकारी. \n\nफेक न्यूज?\n\nनंदिग्राममध्ये त्यावेळी जे काही घडलं ते चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं आणि प्रत्यक्षात कुठल्याच शेतकऱ्याची जमीन लाटण्यात आली नव्हती, असं डाव्या पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे.\n\nशेख सुफियाँ\n\nत्यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय-एम) सरचिटणीस प्रकाश करात यांनी एका वर्तमानपत्रात एक लेख लिहिला होता. त्यात ते म्हणतात की हल्दिया डेव्हलपमेंट अथॉरिटीने एक सार्वजनिक नोटीस प्रसिद्ध केली होती आणि त्यात प्रकल्प कुठे उभारला जाऊ शकतो, याची माहिती होती. याच नोटिशीवरून विरोध सुरू झाला. \n\nहीच फेक न्यूजची सुरुवात होती, असं सीपीआय-एम पक्षाचे एक ज्येष्ठ नेते मोहम्मद सलीम यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर मृत्यू झालेल्यांमध्ये सर्वच्या सर्व शेतकरी नव्हते, असा दावाही ते करतात. \n\nमोहम्मद सलीम म्हणतात, \"ज्या 14 जणांचा मृत्यू झाला त्यातल्या 9 जणांची ओळख पटवण्यात आली. 5 माओवादी किंवा बाहेरून आलेले होते. त्यांची ओळख आजपर्यंत पटलेली नाही. शिवाय, पोलिसांच्या गोळीने कमी आणि बॉम्बच्या छऱ्यांनी जास्त जण ठार झाले.\"\n\nते विचारतात, \"आज दहा वर्ष झाली ममता बॅनर्जी यांचं सरकार आहे. या दहा वर्षात त्यांनी सीबीआयच्या अहवालावर कारवाई का केली नाही.\"\n\nमात्र, नंदिग्राममधल्या विरोधाचं नेतृत्त्व करणाऱ्या नेत्यांमधले तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते शेख सूफिया सांगतात, \"डाव्या पक्षाचं सरकार असताना पोलिसांनी सर्व प्रकरणं दाबली. त्यामुळे पोलिसांनाही शिक्षा झाली नाही आणि नेत्यांनाही नाही.\"\n\nनंदिग्राम - 14 वर्षांनंतर\n\nनंदिग्राम हिंसाचारच्या 14 वर्षांनंतर यावेळच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आणि भाजप आमने-सामने आहेत. मात्र, जाणकारांच्या मते ही लढाई तृणमूल विरुद्ध तृणमूल अशीच आहे. कारण, पक्ष वेगवेगळे असले तरी लोकं तेच आहेत जे पूर्वी एकत्र होते. \n\nसीपीएम कार्यकर्ता\n\nया भागातले भाजप नेते अभिजीत मैती म्हणतात, \"पूर्वीचं आंदोलन डाव्या आघाडीविरोधातलं होतं. त्यावेळी जी भूमी उच्छेद प्रतिरोध समिती स्थापन झाली होती ती केवळ तृणमूल काँग्रेसची नव्हती. त्यात प्रत्येक नंदिग्रामवासी सहभागी होता. त्यावेळी ममता..."} {"inputs":"...ं अधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\nकोरोनाचा फैलाव वाढू नये यासाठी कोणकोणते पर्याय आजमावता येतील हे पाहायचं आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी उपाययोजना सुरू आहेत, असं स्टॉकहोम चेंबर ऑफ कॉमर्सचे सीईओ आंद्रेस हॅट्झीगुआरगियू यांनी सांगितलं. \n\nस्वीडनचं सरकार आणि स्वीडनवासीयांचा दृष्टिकोन हा अन्य देशांच्या तुलनेत अधिक परिपक्व असल्याचं इथल्या उद्योग जगताला वाटतं. \n\nकाळच ठरवेल\n\nयुरोपमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना, स्वीडनने पत्करलेल्या या दृष्टिकोनावर अनेकांनी प्रश्नचिन... उर्वरित लेख लिहा:","targets":"र नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं आचरण म्हणजेच हदित आणि इस्लामच्या विद्वानांनी जारी केलेले आदेश म्हणजेच फतवा यांच्या एकत्रीकरणातून शरिया तयार करण्यात आला आहे. \n\nमलेशियातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे कायदे वेगवेगळ्या पातळीवर लागू आहेत. \n\nइस्लामचे कायदे निष्पक्ष न्याय करण्यास सक्षम असल्याचं सांगत शुशैदा या कायद्यांचं समर्थन करतात. मात्र शरियाचा बऱ्याचदा गैरवापर होत असल्याचं टीकाकार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\nह्युमन राईट्स वॉचचे आशियातील उपसंचालक फिल रॉबर्टसन यांनी BBC 100 Women शी बोलताना सांगितलं, \"महिला, स... उर्वरित लेख लिहा:","targets":"िलांना योग्य न्याय मिळावा, यासाठी देशातल्या इस्लामिक संस्थांनी फार काही केलेलं नाही. उलट गेल्या काही दिवसात शरिया कायद्यांतर्गत महिलांविरोधात जे खटले चालवण्यात आले त्यावरून त्यांचा आवाज दाबण्याचे किती निकराचे प्रयत्न होत आहेत आणि त्यांना न्याय मिळवण्यापासून कसं रोखलं जात आहे, हेच सिद्ध होतं.\"\n\nआणि यामुळेच न्यायमूर्ती शुशैदा यांची नियुक्ती महत्त्वाची ठरते. \n\nत्या म्हणतात, \"मी लहान असताना शरिया न्यायालयांमधले बहुतांश न्यायाधीश पुरूष असायचे आणि न्यायदानाच्या कामात महिलांची गरज काय, असं ते सर्रास विचारायचे. \n\n\"मी न्यायाधीश होईन, असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. मी एक वकील होते. पण न्यायाधीश म्हणून गुंतागुंतीच्या प्रकरणांशी निगडित ही महत्त्वाची भूमिका मी बजावू शकते की नाही हे मला माहीत नव्हतं. आणि खरं सांगायचं तर एक स्त्री म्हणूनही माझ्या मनात शंका आणि भीती होती.\n\n\"कधीकधी मला खूप अस्वस्थ वाटतं. एक स्त्री म्हणून तसं वाटणारच. आजूबाजूची परिस्थिती पाहून मी अस्वस्थ होत नाही असं म्हटलं तर ते खोटं ठरेल. पण मी एक न्यायाधीश आहे आणि म्हणूनच न्यायनिवाडा करताना मी वस्तूनिष्ठ राहीन याची मला काळजी घ्यावी लागते. निकाल सुनावताना मी त्यासाठी प्रयत्न करते. कोर्टात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे सर्वोत्तम निकाल देण्याचा माझा प्रयत्न असतो.\"\n\n100 Women काय आहे?\n\nबीबीसी दरवर्षी जगभरातल्या 100 प्रभावी आणि प्रेरणादायी स्त्रियांची यादी जाहीर करतं आणि त्यांच्या कहाण्या सांगतं. \n\nजगभरातल्या स्त्रियांच्या हक्कांच्या दृष्टीने हे वर्ष महत्त्वाचं होतं. त्यामुळेच 2018 साली आपली आवड जोपासून आणि अन्यायाविरोधात आवाज उठवून सभोवताली खरा बदल घडवून आणणाऱ्या स्त्रियांची माहिती BBC 100 Women च्या माध्यमातून देणार आहोत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ं आतापर्यंत 1 हजार जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे. नौदलाची पथकंही आवश्यकता पडल्यास मदत करण्यासाठी पूर्णपणे तैनात आहेत. \n\nनाशिकमध्ये भिंत कोसळून 2 ठार \n\nनाशिकमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीसाठी बांधलेली पाण्याची टाकी कोसळून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर 1 जण जखमी झाला आहे. \n\nकल्याणमध्ये भिंत कोसळून 3 ठार \n\nकल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी किल्ल्यासमोरच्या नॅशनल उर्दू हायस्कूलची संरक्षण भिंत कोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. \n\nमध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमा... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांनी नकारात्मक उत्तर दिलं. नालेसफाई झाली नाही, असं म्हणता येणार नाही. पण पावसाची तीव्रता ही नाल्यांच्या ड्रेनेज वाहून नेण्याच्या क्षमतेपेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या निर्माण झाल्याचं त्यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं आव्हान आहे वैज्ञानिक नव्हे.\n\nब्रिटनचे न्यूक्लिअर अॅडव्हान्स्ड मॅन्युफॅक्चरिंग रिसर्च सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्यू स्टोरर सांगतात, \"आव्हान विज्ञानाबाबत नाही. शास्त्रज्ञांना आता व्यावहारिकपणे काम करणारी गोष्ट तयार करायची आहे.\"\n\nपरिस्थिती बदलतेय\n\n2019 मध्ये ब्रिटिश सरकारने 2040 पर्यंत पूर्णपणे काम करणारं फ्यूजन रिअॅक्टर तयार करणाऱ्या योजनेची घोषणा केली होती. \n\nयाचा पहिला टप्पा फ्यूजन रिअॅक्टरमध्ये वीज उत्पादनासाठी गोलाकार टोकामॅकचं (STEP) मास्टरप्लॅन विकसित करणं हे आहे. \n\nहे डिझाईन ब्रि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ष्णता गरजेची असते. ही उष्णता सामावून घेण्याचीही क्षमतासुद्धा गरजेची असते. \n\nइतकी उष्णता रिअॅक्टरच्या भिंतींपर्यंत पोहोचली तर त्या भिंती वितळतील आणि फ्यूजन नादुरुस्त होईल. त्याऐवजी प्लाझ्माची उष्णता डायव्हर्टरकडे पाठवली जाते.\n\nचॅपमन सांगतात, \"प्लाझ्मा बाहेर जाण्याची सोय करणं हे फ्यूजन प्रक्रियेतील प्रमुख आव्हानांपैकी एक आहे. जवळपासच्या भागाला नुकसान न पोहोचवता त्यामधील अतिरिक्त उष्णता हटवम्याची गरज असेल.\"\n\nMAST (Mega Ampere Spherical Tokamak) अपग्रेडमध्ये आपण करत असलेल्या तंत्रज्ञानाच्या परीक्षणात तापमान घटवून एका कार इंजीनाच्या तापमानाप्रमाणे ते बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.\n\nहे डायव्हर्टर फ्यूजन प्रक्रियेत तयार होणाऱ्या हानिकारक तत्वांना बाहेर काढण्यास उपयोगी ठरतो. \n\nजेव्हा अत्याधिक उर्जा असणारे प्लाझ्मा कण अपेक्षित ठिकाणी धडकतात. त्यावेळी त्यांचा उष्मा उर्जेत बदलतो. ही उर्जा वेगवेगळ्या पद्धतीने थंड केली जाऊ शकते. \n\nMAST अपग्रेडने कुल्हममध्ये पहिला प्लाझ्मा ऑक्टोबर 2020 मध्ये बनवला होता. \n\nसध्याच्या वीज केंद्राचा वापर\n\n2040 पर्यंत आपलं लक्ष्य पूर्ण करण्यासाठी सध्याच्या वीज केंद्राचा वापर करणं हासुद्धा एक मार्ग असू शकतो. \n\nयाठिकाणी जुनी यंत्रणा हटवून नवे STEP रिअॅक्टर लावले जाऊ शकतात. त्यामुळे ऊर्जा रुपांतरीत करण्यापासून वीज बनवेपर्यंतची प्रक्रिया तिथंच होऊ शकेल. \n\nमुख्य बाधा नवं फ्यूजन रिअॅक्टर आणि सध्याची वीज केंद्रं यांमधील इंटरफेस बनवण्याची आहे.\n\nनवीन वीज केंद्र बनवणं हे अधिक वेळखाऊ आणि जास्त खर्चिक बाब आहे. त्या तुलनेत लहान STEP रिअॅक्टर बनवणं अधिक फायदेशीर आहे.\n\nसूर्याला बाटलीत बंद करण्याचा दावा खरा करण्यासाठी वर्षानुवर्षांची मेहनत, वेळ आणि ऊर्जा लागली. स्वच्छ आणि कधीही न संपणारं इंधन मिळण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. \n\n1930 मध्ये फ्यूजन मूर्खपणा असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता हा शोध नजरेच्या टप्प्यात आला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं आव्हान आहे, \" असं पोलिसांनी सांगितलं.\n\n\"आम्ही त्यांच्याविरोधात परराष्ट्र मंत्रालयात तक्रार देखील केली. पण त्यांना भारतात आणता येणं कठीण आहे,\" असं हैदराबादचे पोलीस उपायुक्त व्ही. सत्यनारायण यांनी म्हटलं.\n\n\"अशा प्रकारचे गुन्हे एकट्या दुकट्याने होत नाहीत तर या गुन्हेगारांचं एक मोठं नेटवर्कच असतं. काही एजंट लग्नाची खोटी प्रमाणपत्रं सादर करतात.\"\n\n\"या प्रमाणपत्रांमुळं खोट्या लग्नांना कायदेशीर मान्यता मिळते,\" असं पोलिसांनी बीबीसीली सांगितलं. \n\nसप्टेंबरमध्ये 8 शेख लोकांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात आलं. त्या ठिकाणी ती पोहोचताच तिला एक म्हातारा येऊन भेटला. 'मीच तुझा नवरा आहे' असं त्यानं म्हटलं. तो तिला एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. \n\nमग त्याने तिच्यावर अत्याचार केला. तुला पुन्हा बोलवू असं सांगून तिला परत हैदराबादला पाठवून दिलं. \n\nजेव्हा अशा महिलांना एकटं सोडून दिलं जातं त्यावेळी त्या खूप असहाय होतात. समाजात त्यांना मान मिळत नाही. \n\nअशा महिलांसाठी जमिला निशथ यांनी 'शाहीन' नावाचा एक एनजीओ सुरू केला आहे. \"ज्या भागात मी काम करते त्या भागातील एक तृतीयांश मुस्लीम कुटुंबीयांनी आपल्या मुलींची लग्न पैशांसाठी लावून दिली आहेत,\" असं जमिला सांगतात.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"या लोकांपैकी बहुतांश लोक हे अत्यंत गरीब असतात. त्यांची मुलं शाळेतील 'मध्यान्ह भोजन' सारख्या योजनांवर जगतात,\" असं त्या म्हणाल्या. \n\n\"या मुलींचे पालक आपण जबाबदार पालक आहोत असं भासवतात. आपल्या मुलीच्या भल्यासाठीच आपण हे केलं आहे असं ते म्हणतात. त्यामुळेच त्यांचं रीतसर लग्न लावून दिलं जातं,\" असं जमिला यांनी सांगितलं.\n\nरुबिया आणि सुलताना या दोघी बालमैत्रिणी. त्यांच्या दोघींची लग्न लावून देण्यात आली. त्यांना नंतर समजलं की एकाच व्यक्तीसोबत त्या दोघींची लग्न लावून देण्यात आली आहेत. \n\nरुबियाचं लग्न झालं तेव्हा ती 13 वर्षांची होती. त्या व्यक्तीचं वय होतं 78 वर्ष. लग्नाच्या काही दिवसानंतर त्याने मला आणि माझी मैत्रिणीला सोडून दिलं असं रुबियाने सांगितलं. \n\nकित्येक दिवस तर मला माझ्या मैत्रिणीचं नंतर काय झालं हे कळलं नाही. एकेदिवशी मला ती बातमी समजली की तिने आपलं आयुष्य संपवून टाकलं आहे. \n\nसमाजात जनजागृतीचे कार्य होत आहे\n\nइस्लामचे अभ्यासक मुफ्ती हाफिझ अबरार हे अशा लग्नांची कठोर शब्दांत निर्भत्सना करतात. ते म्हणतात, \"अशा प्रकारचे लग्न लावून देणारे काझी हे मुस्लीम समुदायाचं नाव खराब करत आहेत.\"\n\nतेलंगणा बाल हक्क संरक्षण विभागाचे अधिकारी इम्तियाज अली खान हे अशा प्रकारचे विवाह थांबावेत यासाठी मशिदींची मदत घेत आहेत. \n\n\"समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार होत आहेत. काही गरीब लोक हे भुलून आपल्या मुलींची लग्न लावून देत आहेत असा संदेश प्रार्थनेच्या वेळी देण्यात यावा अशी विनंती आम्ही मशिदींना केली आहे,\" असं इम्तियाज यांनी सांगितलं. \n\n'एक दिवस महिलांना समान वागणूक मिळेल'\n\nइतक्या कठीण प्रसंगांना सामोरं जाऊन देखील फरहीन खचल्या नाहीत. त्या एनजीओच्या मदतीने प्रौढ महिलांना आणि..."} {"inputs":"...ं आहे.\n\nहा अॅड्रेस एखाद्या आभासी पोस्टबॉक्ससारखं काम करतो. या पोस्टबॉक्स मधूनच बिटकॉईन्सचा व्यवहार होतो. या पत्त्याची नोंद कुठेही नसल्याने वापरकर्त्यांना त्यांची ओळख गोपनीय ठेवता येते.\n\nबिटकॉईनचं वाढतं प्रस्थ\n\nखासगी बँका बुडाल्यावर तुमचे पैसेही बुडतात. तसंच इथे तुमची माहिती गहाळ झाली, तर तुमची बिटकॉईन्सही गहाळ होतात. \n\nनियमाप्रमाणे फक्त 2.10 कोटी बिटकॉईन तयार केली जाऊ शकतात आणि दिवसेंदिवस ही संख्या जवळ येत आहे. हा आकडा गाठल्यावर बिटकॉईन्सचं मूल्य घसरेल का वधारेल, याबाबत कोणालाच काहीच सांगता येत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोरिया यांच्या काळजीचं कारण जास्त गंभीर आहे. त्यांनी कोणत्याही व्हर्च्युअल चलनावर बंदी घातली आहे. तसंच ज्या स्टॉक मार्केटमध्ये या चलनाचं ट्रेडिंग केलं जातं, अशी मार्केटही त्यांनी बंद केली आहेत.\n\nयुकेच्या वित्तीय नियामक मंडळाने सप्टेंबरमध्ये असा इशाराही दिला होता की, 'इनिशियल कॉइन ऑफरिंग्ज' नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही निवडक कंपन्यांकडून ही करंसी विकत घेतली तर लोकांचे पैसे बुडू शकतात.\n\nपण बिटकॉईनसाठीचं तंत्रज्ञान हे अभेद्य असल्याने काहीच धोका नाही, असं विधानही अनेक वित्तीय संस्थांनी केलं आहे.\n\nत्यामुळेच युरोपमधील मोठमोठ्या वित्तीय नियामक संस्थांनी 'वेट अँड वॉच'चं धोरण स्वीकारलं आहे.\n\nखरंच एक बुडबुडा आहे का?\n\nबिटकॉईन हा आर्थिक बुडबुडा असल्याचं सांगणाऱ्या पत्रकारांना, तज्ज्ञांना काहीच तोटा नाही. \n\nबिटकॉईन विकत घेण्याची अनेक कारणं असतील कदाचित, पण मुख्य कारण म्हणजे त्यांचं वाढतं मूल्य हे आहे, असं द इकॉनॉमिस्टमधल्या एका लेखात म्हटलं आहे.\n\nएका महिन्यात बिटकॉईनचं मूल्य दुपटीने वाढलं आहे. चलनाचा दर एवढ्या झपाट्याने वाढणं अत्यंत स्फोटक आहे. त्यामुळे कधी ना कधी हा बुडबुडा फुटणार, असं अनेक जण सांगतात.\n\nडॉ. हॅलिमन यांच्यामते बिटकॉईन संपलं, अशा घोषणाही याआधी अनेकदा झाल्या आहेत. पण प्रत्येक वेळी बिटकॉईनने उसळी मारत पुन्हा उच्चांक गाठले आहेत. \n\nसध्या पुन्हा एकदा बिटकॉईनचा बुडबुडा फुगला आहे. लवकरच हा बुडबुडा फुटेल, असा अंदाजही डॉ. हॅलिमन यांनी व्यक्त केला.\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ं किंवा लशीच्या माध्यमातून मिळालेल्या असतात. \n\nआधीच्या संसर्गाच्या अनुभवावर किंवा लशीमुळे हे कोरोनाशी लढू शकतात. \n\nतज्ज्ञांना काही यूके व्हेरियंटमध्येही अलिकडे हा बदल दिसून आलाय. \n\nभारतीय व्हेरियंट्समध्ये (E484Q, L452R and P681R) काही महत्त्वाचे बदल आढळून आले आहेत, ज्यातून रोगप्रतिकारक शक्ती वाचू शकते. त्यामुळे तज्ज्ञ सध्या याचा तातडीनं अभ्यास करत आहेत. \n\nलस कोरोनाच्या व्हेरियंट्ससोबत लढू शकते?\n\nखरंतर कोरोना लस मूळ विषाणूला डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आलीय. मात्र, नव्या व्हेरियंटबाबत म्हणावी तितक... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ं की जर मी माझा अनुभव त्याला सांगितला असता तर कदाचित त्याने त्याच्या वेदना कमी झाल्या असत्या. मीही या वेदनांमधून गेलेलो आहे आणि हा प्रवास अतिशय अंधारा आणि एकाकी ठरू शकतो. पण मृत्यू हे यावरचं उत्तर नाही आणि आत्महत्या हा त्यासाठीचा पर्याय ठरू शकत नाही. \n\n\"स्वतःला 'कुटुंब' म्हणवून घेणाऱ्या या इंडस्ट्रीने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. चांगलं घडावं यासाठी काही बदल होणं गरजेचं आहे. एकमेकांची निंदानालस्ती कमी करून एकमेकांची काळजी घ्यायला हवी. पॉवर प्ले कमी व्हावा आणि मन मोठं करावं. इगो न बाळगता खऱ्या टॅल... उर्वरित लेख लिहा:","targets":"चौकशी करणार असल्याचं ट्वीट केलं. \n\nत्यांनी लिहीलंय, \"सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू गळफास घेऊन आत्महत्या केल्याने झाल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये म्हटलं असलं तरी, पेशातल्या वैमनस्यामुळे त्याला डिप्रेशनल आल्याच्या तथाकथित बातम्या मीडियात आल्या आहेत. मुंबई पोलीस या दृष्टीने तपास करतील.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं की या हालचालींमागे रशियाचाच हात आहे. पण, रशियानं याचा इन्कार केला आहे. \n\n7. पुतीन सीरियाला पाठिंबा का देतात?\n\nसीरिया हा धोरणात्मकदृष्ट्या रशियासाठी महत्त्वाचा देश आहे. रशियाचे दोन लष्करी तळ हे सीरियामध्ये आहेत. बशर अल-असाद यांचं सरकार रशियासाठी काही काळ महत्त्वाचं ठरलं होतं. 2011मध्ये सीरियामध्ये जेव्हा युद्धाला तोंड फुटलं, तेव्हा रशियानं असाद सरकारला मदत करण्याचं ठरवलं होतं. मात्र, सप्टेंबर 2015पर्यंत त्यांनी वादामध्ये थेट सहभाग घेतलेला नव्हता. \n\nयामुळे दोन गोष्टी साधल्या. रशियानं असाद यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ं की, पुढच्या पाच मिनिटांत आम्ही घटनास्थळी येतोय.\n\nनसरीन सांगते, \"एक क्षण तर असा आला की, आम्ही नातेवाईकांना फोन करून सांगितलं की, आम्ही आता काही जगत नाही.\"\n\nअखेर 12 तासांनी म्हणजे पहाटे 3 वाजता काही मुस्लीम लोकांसोबत पोलीस चमन पार्क आणि इंदिरा विहार भागात पोहोचले.\n\n\"जीव वाचवण्यासाठी आम्ही तिथून पळालो. फक्त नेसत्या कपड्यानिशी निघालो. पायात चप्पल घालण्यासही वेळ घालवला नाही. तसेच पळालो,\" असं नसीर सांगते.\n\nइंदिरा विहारमधल्या या सभागृहात बसलेल्या इतर महिलांचेही त्या रात्रीचे अनुभव थोड्याफार प्रमाणात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांचं भविष्य काय? आमची सर्व कागदपत्रं जळली आहेत.\" असं म्हणत शबाना रडू लागली.\n\nअनेक दशकांपासून शिव विहारमध्ये उभं असलेलं शबानाचं घर या सभागृहापासून काही अंतरावरच आहे. मात्र, तिथं जाणंही मुश्कील होऊन बसलंय.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं कोव्हिड-19 आजारातही चांगले परिणाम दाखवत असल्याचे फारसे पुरावे नाहीत. \n\nप्रयोगशाळेत करण्यात आलेल्या प्रयोगांमध्ये ही औषधं परिणामकारक असल्याचं आढळलं असलं तरी प्रत्यक्ष रुग्णांना या औषधांचा फारसा उपयोग झालेला नाही.\n\nमात्र, इथे लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे ही औषधं गंभीररित्या आजारी कोरोनाग्रस्तांना देण्यात आली. यातल्या एक चतुर्थांश रुग्णांचा मृत्यू झाला. यावरून असा निष्कर्षही काढला जाऊ शकतो की उशिरा दिल्यावर हे औषध कोरोना विषाणुच्या संक्रमणावर परिणाम करत नाही. \n\nमलेरियाचं औषधं परिणामकारक आहे का?\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या रिकव्हरी ट्रायलमध्ये डेक्सामेथासोनवर प्रयोग सुरू आहेत. डेक्सामेथॅसोन एक प्रकारचं स्टेरॉईड आहे. हे स्टेरॉईड सूज कमी करण्यात मदत करतं. \n\nबरे झालेल्या रुग्णाच्या रक्तापासून उपचार होऊ शकतात का?\n\nकोव्हिड-19 आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या शरीरात या विषाणुविरोधी अँटीबॉडी तयार झालेल्या असतात. या अँटीबॉडीजचा इतर कोरोनाग्रस्तांवर उपचारासाठी वापर होऊ शकतो. \n\nया उपचारात आजारातून बरे झालेल्या रुग्णाच्या शरीरातल्या रक्तातून प्लाझ्मा (यात अँटीबॉडीज असतात) काढून तो कोरोनाग्रस्त रुग्णाच्या शरीरात टाकतात. \n\nअमेरिकेत आतापर्यंत 500 रुग्ण या उपचारामुळे बरे झाले आहेत. इतर देशही आता कोव्हिड-19 वर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपीचा वापर करू लागले आहेत. \n\nकधी येणार औषध?\n\nकोरोना व्हायरसवर अंतिम आणि परिणाम करणार ठोस औषध कधी येईल या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. येत्या काही महिन्यात जगभारात सुरू असलेल्या ट्रायलचे परिणाम येऊ लागतील. \n\nकोरोनाच्या लशीविषयी बोलणंही घाईच ठरेल. कारण डॉक्टर सध्या जी औषधं उपलब्ध आहेत ती कोरोनावर किती उपयुक्त आणि सुरक्षित आहेत, याचाच अभ्यास करत आहेत. \n\nलस शोधण्याच्या कामाची सुरुवात तर शून्यापासून करावी लागेल. काही अगदीच नव्या औषधांवरही प्रयोगशाळेत ट्रायल सुरू आहेत. मात्र, माणसांना देण्यासाठी त्या अजून तयार नाहीत. \n\nकोव्हिड-19 वर लवकरात लवकर उपचार शोधणं रुग्णांना बरं करण्यासाठी तर उपयोगी ठरणार आहेच. शिवाय लॉकडाऊनचं संकटही त्यामुळे दूर होऊ शकेल.\n\nकोरोनावर प्रभावी उपचारपद्धती सापडल्यानंतर एक सामान्य आजार म्हणून कोव्हिड-19ची गणती केली जाईल. \n\nसध्या डॉक्टर काय उपचार करतात?\n\nबहुतांश कोरोनाग्रस्त गंभीर आजारी पडत नाहीत. बेड रेस्ट, पॅरासिटॅमॉल आणि भरपूर द्रव पदार्थ घेतल्याने घरच्या घरीच हा आजार बरा होतो. \n\nमात्र, काही रुग्णांना गंभीर स्वरुपाची लक्षणं असतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्याची आणि व्हेंटिलेटर्सची गरज पडू शकते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं गेलं आहे.\n\nहे रजिस्टर राज्यातल्या सगळ्या NRC केंद्रांवर अर्जदारांचं नाव, पत्ता आणि फोटोसह प्रकाशित केलं जाईल. याशिवाय NRCच्या वेबसाईटवरही लोक आपापली माहिती चेक करू शकतील.\n\nNRCमध्ये नाव न आल्यास आणि परदेशी लवादातील सुनावणीत 'परदेशी नागरिक' घोषित झाल्यानंतर काय होणार? परदेशी नागरिक ठरवलेल्यांना अटक करून त्यांना निर्वासित घोषित करण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र याबाबत सरकारने कुठलीच अधिकृत माहिती दिलेली नाही. \n\n'अटक होणार नाही'\n\nआसामचे अतिरिक्त प्रमुख सचिव कुमार संजय कृष्णा यांनी संपूर्ण आसाममधल... उर्वरित लेख लिहा:","targets":"पूर्वी सांगितलं होतं.\n\nआसाममधील असंख्य बंगाली मुसलमानांचं नागरिकत्व यामुळे रद्द होऊ शकतं. हिंदू धर्मीय स्थलांतरितांना स्वीकारण्यासंदर्भात भारत सरकारने आधीच तयारी दर्शविली आहे. मग आम्हाला का नाही? आम्हाला जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे, असा सवाल इथल्या मुस्लिमांनी केला आहे.\n\nराज्यघटनेच्या कलम 21चा दाखला देत स्थानिक वकील अमन वानूड सांगतात, \"हे कलम नागरिक आणि बिगर-नागरिक, सर्वांनाच सन्मानाने जगण्याचा अधिकार देतं. कलम 21 अंतर्गत ज्यांची नावं यादीत नसतील त्यांनाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. भारत सरकार सर्वांच्या या अधिकाराचं रक्षण करेल, अशी आशा आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं जुलैतच परीक्षा झाली असती तर बरं असतं. आता किमान तेरा सप्टेंबरला तरी ती व्हावी असं मला वाटतं. कारण परीक्षा जितकी लांबेल तितका तणाव वाढतो आणि अभ्यासावरही परिणाम होतो.\"\n\nश्रीरामपूरचे डॉ. भूषण देव हे बालरोगतज्ज्ञ असून त्यांचा मुलगा अथर्व NEET साठी तयारी करतोय. सरकारनं आता परीक्षा घ्यायलाच हव्यात असं त्यांना वाटतं. \"एक पालक म्हणून मला वाटतं, की परीक्षेला फार उशीर झाला, तर पुढच्या प्रवेश प्रक्रियेलाही उशीर होत जाईल. बालरोगतज्ज्ञ म्हणून मला मुलांच्या मानसिकतेचीही चिंता वाटते. मुलं आता कंटाळली आहेत. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळले जातील याची शासनानं ग्वाही द्यायला हवी, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे.\n\nराजकीय प्रतिक्रिया \n\nविद्यार्थ्यांच्या या मागण्या समोर आल्यावर नेतेमंडळींनीही त्याविषयी आपली भूमिका समोर मांडली आहे.\n\nमहाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेनेच्या युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून सर्वच परीक्षांवर विचार व्हायला हवा आणि पंतप्रधानांनी स्वत: हस्तक्षेप करावा अशी विनंती केली आहे. \n\n\"जगभरात जिथे जिथे शाळा, महाविद्यालये सुरू झाली, तिथे कोरोनाचा प्रसार वाढल्याचं दिसून आलं आहे. विविध परीक्षा आणि प्रवेश पूर्व परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. माझी नम्र विनंती आहे की, शैक्षणिक कार्यक्रम पुढे ढकलावेत. आपलं शैक्षणिक वर्ष जून-जुलै 2020 ऐवजी जानेवारी 2021 पासून सुरू करावं, म्हणजे, कुणीही विद्यार्थी त्यापासून वंचित राहणार नाही\", असं आदित्य ठाकरे या पत्रात म्हणाले आहेत.\n\nकाँग्रेसच्याही अनेक नेत्यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटलं आहे की, \"आज लाखो विद्यार्थी काहीतरी सांगत आहेत. सरकारनं NEET, JEE परीक्षांविषयी विद्यार्थ्यांची 'मन की बात' ऐकायला हवी आणि यातून मार्ग काढायला हवा.\"\n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ही परीक्षा सुरक्षित वातावरण निर्माण होईपर्यंत पुढे ढकलली जावी असं म्हटलं आहे. \n\nतर भाजपचेच खासदार असलेले सुब्रमण्यम स्वामीही परीक्षा पुढे ढकलावी, या मताचे आहेत. \"मी शिक्षण मंत्र्यांसी बोललो असून NEET आणि बाकीच्या परीक्षा दिवाळीनंतर घ्याव्यात असा सल्ला दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा कधी घ्यावी हे सरकारवर सोपवलं आहे. मी आत्ताच पंतप्रधानांना पत्र पाठवत आहे,\" असं ते शुक्रवारी ट्विटरवर म्हणाले होते.\n\n नॅशनल टेस्टिंग एजन्सी आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं मात्र यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं ठरेल,\"असंही त्या पुढे सांगतात. \n\nआघाडीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न \n\nराज ठाकरे यांच्या पक्षाच्या आमदारांची संख्या 13 वरून जवळपास शुन्यावर गेली आहे. पुढच्यावर्षी त्यांना पुन्हा हा आकडा गाठायचा आहे. असं झालं नाही तर पक्षाचं अस्तित्वच उरणार नाही. ज्या मतदारांना त्यांनी नाराज केलं त्यांच्यासमोर प्रतिमा उजळण्याचा प्रयत्न करत आहेत, असं मत सकाळ टाइम्सचे संपादक रोहित चंदावरकर यांनी व्यक्त केलं. \n\n\"विरोधी पक्षांबरोबर युती करण्यासाठीही त्यांची चाचपणी सुरू आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जवळ जाण्याचा हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे या कार्यक्रमामागे कुठलाही राजकीय अर्थ काढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. \n\nउत्तर प्रदेश महापंचायतचे काही पदाधिकारी मला भेटले होते. त्यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यातून हा कार्य्रकम आकारास आला. बऱ्याचदा राज ठाकरे यांचं मराठी भाषण हिंदी माध्यमांमध्ये चुकीचा अर्थ काढून दाखविली जातात. त्यामुळे राज ठाकरे यांनी थेट हिंदीतूनच संवाद साधला, असं ते म्हणाले.\n\n\"आघाडीमध्ये जायचं किंवा इतर कुणाबरोबर आघाडी करायची याचा निर्णय तर राज ठाकरेच घेणार आहेत. पण सध्यातरी आम्ही कुणासोबत जाऊच असं नाही,\" असं देशपांडे यांनी पुढे स्पष्ट केलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ं डॉ. शिवणे सांगतात. \n\nस्टिरॉईड वाढवतात शुगर लेव्हल?\n\nकोरोना उपचारात जीव वाचवण्यासाठी स्टिरॉईड फार महत्त्वाचे आहेत. पण स्टिरॉईडच्या वापरमुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं. \n\nडॉ. राहुल बक्षी पुढे सांगतात, \"रुग्णाला मधुमेह असो किंवा नसो. स्टिरॉईडमुळे रुग्णाच्या शरीरातील साखरेचं प्रमाण वाढतं.\" अशांना शुगर नियंत्रणासाठी डॉक्टर इन्शुलिन देतात. \n\n\"बऱ्याचदा असं लक्षात आलं की स्टिरॉईडचा डोस कमी किंवा बंद झाल्यानंतरही शुगर कमी झाली नाही. याचा अर्थ रुग्णांच्या शरीरात काहीतरी झालंय, त्यामुळे शु... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि हा नंबर वाढतोय.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ं तपशीलवार वार्तांकन केलं आणि घटनेची तीव्रता संपूर्ण देशाला कळली. पंधरा दिवस निर्भया मृत्यूशी झुंज देत होती. टीव्ही चॅनल आणि वर्तमानपत्रांनी जे झालं त्याचा लेखाजोखा मांडला.\n\nपण सगळ्यांत मोठा बदल हा वृत्तीत बघायला मिळाला. लैंगिक अत्याचार आणि बलात्कार हे घरगुती चर्चेचे विषय झाले. हे नवल होतं, कारण आपल्या देशात सेक्स आणि सेक्सशी निगडीत गुन्हे निषिद्ध मानले जातात. अशा विषयांची चर्चा मोकळेपणाने होत नाही, कुणीच त्याबद्दल फारसं बोलताना दिसत नाही.\n\nभारतात अशा विषयांवर संवाद होणं, हे स्त्रियांच्या सुरक्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्येची तीव्रता कळली.\n\nजे आज सोशल मीडियावर घडत आहे, ते दिल्लीनं, किंबहुना अख्ख्या भारतानं पाच वर्षांपूर्वी निर्भयाच्या दुर्दैवी घटनेनंतर अनुभवलं होतं.\n\nपण हा लढा न थांबवणं, हे सर्वांत जास्त आश्वासक आहे आणि तिथेच स्त्रियांच्या भविष्याप्रती आशा जागृत होतात.\n\nपुढच्या काही दिवसांत आम्ही अशा काही स्त्रियांच्या कथा आपल्यासमोर आणणार आहोत, ज्यांनी एक उत्तम, सुरक्षित आणि सर्वसमावेक्षक जगाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ं तुम्हाला वाटतं का? व्यापक स्तरावर भारतीय मुस्लिमांनाही कशी वागणूक मिळेल, याचे हे संकेत मानावेत का?\n\nमेहबूबा: यातून भारतीय मुस्लीम आणखी दुरावतीलच, शिवाय त्यांच्यात आणखी दहशतही बसेल. प्रत्येक भारतीय मुस्लिमाने आज्ञेचं पालन करावं, अन्यथा त्याची उरलीसुरली प्रतिष्ठाही हिरावून घेतली जाईल, असा हा इशाराच आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून किती झुंडबळीच्या घटना घडल्या हे आपण बघतोच आहोत. जम्मू-काश्मीर हे एकमेव मुस्लीम राज्य आहे- त्यामुळे सुरुवात या राज्यापासून झालेय. खरं तर भारतीय मु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालेली आहे. आता आम्ही हाच लढा देणार आहोत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं दिलेलं 'वैधानिक' आरक्षण आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलंय. वैधानिक म्हणजे राज्याच्या कायदेमंडळानं कायद्याद्वारे तयार केलेलं आरक्षण. \n\nमग राजकीय आरक्षण महाराष्ट्राच्या विधिमंडळानं नेमकं कधी दिलं, त्याचा थोडक्यात इतिहास पाहू. मग आपण सुप्रीम कोर्टानं या अनुषंगानं आता काय सूचना केल्या, मार्ग सूचवलेत, आदेश दिलेत, हे पाहू.\n\nमहाराष्ट्रात 1 मे 1962 रोजी 'महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, 1961' हा कायदा अस्तित्वात आला. जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद, गट पातळीवर पंचायत समिती आणि गाव पातळीव... उर्वरित लेख लिहा:","targets":"मार्च 2021 रोजीच निर्णयात दिल्या होत्या. मग आता प्रश्न विचारला जातोय की, दोन महिन्यात पुनर्विचार याचिकेऐवजी सरकारनं सुप्रीम कोर्टाच्या या सूचनांनुसार आयोग का स्थापन केला नाही?\n\nसत्ताधारी आणि विरोधकांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप\n\nविधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल (30 मे) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याप्रकरणी खंत व्यक्त केलीय आणि राज्य सरकारवर टीकाही केलीय.\n\nदेवेंद्र फडणवीस पत्रात म्हणतात, \"ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे.\"\n\nओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात महाविकास आघाडीच्या सरकारने अजिबात गांभीर्य दाखवले नसल्याची टीका करत फडणवीस म्हणाले, \"सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असताना 15 महिन्यांमध्ये किमान 8 वेळा सरकारने केवळ तारखा मागितल्या. त्याचवेळी एका सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टानं निर्देशित केले होते की, सदर आरक्षणाच्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाप्रमाणे राज्य सरकारला मागासवर्ग आयोग स्थापन करून तसेच इम्पेरिकल डाटा तयार करून आरक्षण का असावं याचं कारण द्यावं (जस्टीफाय) लागेल. मात्र, त्यानंतरही यावर कोणतीही कारवाई शासनाच्या वतीने करण्यात आलेली नाही.\"\n\nओबीसी आरक्षणाचा महाविकास आघाडी सरकारनं मुडदा पाडला - फडणवीस\n\nओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांनी आज (31 मे) पत्रकार परिषद घेऊन, महाविकास आघाडीवर टीका केली.\n\n\"ओबीसी आरक्षणाचा मुडदा पडत असताना मंत्री मोर्चे काढत होते. मोर्चे काढण्यापेक्षा यात लक्ष घालायला हवं,\" असं फडणवीस म्हणाले.\n\n\"13 डिसेंबर 2019 ला सुप्रीम कोर्टानं असे निर्देश दिले की, घटनापीठानं कृष्णमूर्तीच्या केसमध्ये सांगितलं, त्याप्रमाणे कारवाई करा आणि पुढच्या तारखेला कळवा. महाविकास आघाडी सरकारनं 15 महिने केवळ तारखा मागितल्या. या दिरंगाईमुळेच 4 मार्च 2021 ला ओबीसींचं पूर्ण राजकीय आरक्षण गेलं,\" अशी टीका फडणवीसांनी केली.\n\nफडणवीस म्हणाले, \"अजून वेळ गेलेली नाही. किमन 50 टक्क्याच्या आतलं आरक्षण पुन्हा मिळवू शकतो. राज्य मागासवर्गीय आयोग तयार करावा आणि इम्पेरिकल डेटा जमा करण्यास सुरुवात करावी. या आरक्षणासाठी जनगणनेची आवश्यकता नाहीय.\"\n\nभाजपचे ओबीसी समाजातील नेते आणि माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं..."} {"inputs":"...ं दिसत आहे. मोठ्या पदावरील व्यक्तींनी काम करून दाखवून चांगला पायंडा पाडला पाहिजे,\" असं ते म्हणतात. \n\nगेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या पगारातही कपात करण्यात आली आहे. खासगी क्षेत्रानंही विकासकामांना हातभार लावणं अपेक्षित आहे. पण त्यांची वाटचाल अतिशय संथगतीनं होत आहे.\n\n\"आम्ही सध्या नव्या नोकऱ्या देणं बंद केलं आहे,\" असं एका मोठ्या खासगी उद्योग समूहाच्या बड्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं. ''आणि जोपर्यंत आमच्या मालाला चांगली किंमत मिळण्याची आम्हाला खात्री होत नाही, तोवर आम्ही आमचा माल सरका... उर्वरित लेख लिहा:","targets":"झालेले मला दिसत आहेत. \n\nरियाधमध्ये मोरल पोलिसिंगसाठी कुप्रसिद्ध असलेले 'मुतावा' पोलीस आता नाहीसे झाले आहेत. शहरात गैरप्रकारांना आळा घालणं आणि नैतिक वर्तनाला चालना देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असे. ते त्यांच्या पदाचा गैरवापर करण्यासाठी कुप्रसिद्ध होते. द्वितीय युवराजांमुळंच त्यांची हकालपट्टी झाली. \n\nरियाधमध्ये काही नवे रेस्तराँ उघडण्यात आले आहेत. त्या ठिकाणी बसण्याबाबतचे नियम शिथील करण्यात आले आहेत. त्या ठिकाणी गाणी देखील मोठ्या आवाजात वाजवली जातात. रियाधमधील श्रीमंत रहिवाशांनी या बदलाचं स्वागत केलं आहे. \n\nसौदी अरेबियात करमणुकीच्या साधनांचा तुटवडा आहे\n\n\"आम्हाला इथं महिला चालक आणि चित्रपटगृह पाहायची आहेत,\" असं वालीद अल सैदान म्हणते.\n\nसौदी अरेबियात तरुणांना एक वैध करमणुकीचं साधन उपलब्ध आहे, ते म्हणजे 'डून बॅशिंग'. वाळवंटात वाहनं पळवण्याला 'डून बॅशिंग' म्हणतात. पण हा खेळ फक्त पुरुषांसाठीच खुला आहे. \n\nपण, 'सामान्य मनोरंजन प्राधिकरण' ही संस्था मनोरंजनाची नवी साधनं काय असावीत, यावर सध्या विचार करत आहेत.\n\nया सरकारी संस्थेचं नाव थोडं रूक्ष वाटत असलं तरी या संस्थेतील अधिकारी आपल्या नियमांची मर्यादा न ओलांडता सौदी अरेबियामध्ये मनोरंजनाच्या साधनात कशी भर घालता येईल यावर विचार करत आहेत. अर्थातचं नाच-गाणं आणि मद्यपानाला ते परवानगी देणार नाहीत. \n\n\"माझं उद्दिष्ट लोकांना सुखी करणं हे आहे,\" असं या प्राधिकरणाचे अध्यक्ष अहमद अल खतीब सांगतात. \n\nवाळवंटात वाहनं पळवण्याला 'डून बॅशिंग' म्हटलं जातं.\n\nपूर्ण वर्षभर काय कार्यक्रम केले जातील याची त्यांनी आखणी केली आहे. ''वर्षभरात 80 हून अधिक सांस्कृतिक कार्यक्रम केले जाणार आहेत,'' असं ते सांगतात. ''सर्व प्रकारच्या लोकांना या कार्यक्रमात सहभागी होता येईल याचा विचार करून कार्यक्रमांची आखणी केली आहे.'' असं ते सांगतात. ''नव्या वळणाच्या आणि पुरातनमतवादी अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना एखाद्या कार्यक्रमात सहभागी कसं होता येईल याकडं आम्ही लक्ष देत आहोत,'' असं अल खतीब म्हणतात. \n\nलोकांना मनोरंजनाची साधनं उपलब्ध करून देणं हे फक्त त्यांच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून केलं जात आहे असं म्हणणं चूक ठरेल. \n\nसौदी अरेबियातील लोक दरवर्षी बाहेर देशात सुट्टयांसाठी जात आहेत.\n\n\"सौदी अरेबियातील लोक दरवर्षी बाहेर देशात सुट्टयांसाठी जात आहेत. ते अंदाजे 1100 अब्ज रुपये खर्च करतात,\" अशी खंत पर्यटन..."} {"inputs":"...ं प्रत्यक्षात दिसली असती. विकास कामांपेक्षा इतर लोकप्रिय गोष्टींवर खर्च करण्याकडे सरकारांचा कल वाढलाय. \n\n\"शिवाजी महाराज राज्यातल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. मीही तुमच्या एवढाच त्यांचा आदर करतो. पण खरंच आता महराज हयात असते तर त्यांनी त्यांच्या पुतळ्याला प्राधान्य दिलं असतं की लोकांच्या तोंडात दोन घास टाकणाऱ्या धोरणांना?\" थोरात प्रश्न विचारतात.\n\nराज्याची वित्तीय तुट जास्त आहे, पण त्या पैशाचा योग्य ठिकाणी खर्च झाला असता तर त्याचा नक्कीच फायदा झाला असता, असं थोरात यांना वाटतं. या आणि यासारखे इतर अने... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षेत्रात पुन्हा उभारी येऊ शकते असं डॉ. अदिती यांना वाटतं. \n\n\"सध्या महाराष्ट्र सरकारने स्टॅम्प ड्युटी बऱ्या प्रमाणात शिथिल केलेली आहे. गेल्या डिसेंबरमध्ये ती 2 टक्के होती आणि आता मार्चच्या शेवटपर्यंत ती 3 टक्के राहील. तसंच रिअल इस्टेटचे डेव्हलपमेंट चार्जेसही 50 टक्क्यांनी कमी केलेत. त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम या क्षेत्रावर हळूहळू होताना दिसतात आहे. पण मुंबईचे रेडी रेकनरचे दर मात्र अजून समाधानकारक करण्याला वाव आहे, असं डॉ. अदिती यांना वाटतं. \n\nउद्योगांना आकर्षित करण्यात अपयश \n\nउद्योगांना आकर्षित करणाऱ्या धोरणांचा देखिल सध्या महाराष्ट्रात अभाव असल्याचं थोरात यांना वाटतं.\n\n\"महाराष्ट्रात आधी सर्वच प्रकारचे उद्योग होते. मग ते इतर राज्यांमध्ये का गेले. कारण त्यांच्यासाठी पुरक धोरणं आखण्यात आपण मागे पडलो. पायाभूत गोष्टींवरील खर्चापेक्षा वायफळ खर्चाकडे सरकारचा कल वाढला आहे. दूरदृष्टीची धोरणं आखण्यापेक्षा तात्कालिक आणि राजकीय फायद्याची धोरणं आखण्यावर राज्यकर्त्यांचा भर हे महाराष्ट्र मागे पडण्याचं एक प्रमुख कारण आहे.\n\nत्याचजोडीला भ्रष्टाचार हेसुद्धा एक मुख्य कारण आहे. सरकारने खर्च केलेला किती पैसा प्रत्यक्ष कामांपर्यंत किंवा गरजूंपर्यंत पोहोचला याकडेसुद्धा गांभिर्यानं पहाण्याची गरज आहे,\" असं थोरात सांगातात.\n\nत्याचवेळी डॉ. अदिती मुंबई बंदराच्या गेल्या काही वर्षांमध्ये कमी झालेल्या महत्त्वाकडे लक्ष वेधतात. \n\nत्या सांगतात, \"मुंबई बंदर हे आंतरराष्ट्रीय सागरी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचं ठिकाण आहे. पण मुंबईवर झालेल्या 26\/11च्या अतिरेकी हल्ल्यानंतर वाढलेली सुरक्षा तसंच गुजरातमध्ये निर्माण झालेल्या पर्यायी बंदरांमुळे मुंबई बंदरातून होणारा व्यापार आता हळूहळू गुजरातकडे सरकताना दिसत आहे. त्याचं उदाहरण म्हणजे मुंद्रा पोर्ट. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधांकडे विशेष लक्ष देऊन बांधकाम केलेल्या या बंदराकडे मुंबईचा व्यापार जात आहे.\" \n\n'टुरिझम महाराष्ट्राला वाचवू शकतं'\n\nमहाराष्ट्र राज्यामध्ये ऐतिहासिक धार्मिक आणि नैसर्गिक ठेवा खूप मोठा आहे. त्याकडे राज्यकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे, असं डॉ. थोरात यांना वाटतं. \n\nअजिंठा वेरूळची लेणी\n\n\"महाराष्ट्राच्या तुलनेत दक्षिण भारतातील राज्याकडे पाहिले तर त्या राज्यांनी धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन करून टुरिझममधून त्या राज्याची अर्थव्यवस्था मजबूत केलल्याचं दिसून..."} {"inputs":"...ं भाजपसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं होतं. त्यांनी राजकीय गृहपाठ पक्का केला होता. मीडियाला दिलेल्या पहिल्या मुलाखतीपासून त्यांनी प्रचाराची पातळी चांगली ठेवली.\n\n\"या उलट भाजपची प्रचाराची पातळी काही प्रमाणात घसरलेली दिसली. मी मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा भाजपची यंत्रणा अधिक सक्रीय झालेली मला दिसून आलं. मागाठाणे, कुरार या भागात मनसेला मानणारा मतदार संघ आहे. त्याचा फटका शेट्टींना होऊ शकतो. पण त्याचठिकाणी शिवसेनेनंही त्यांची यंत्रणा बऱ्याच प्रमाणात सक्रीय केली होती, असंही त्या सांगतात. \n\nकाँग्रेसनं मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही एक अभ्यासाचा विषय आहे. कारण निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षांत उत्तर मुंबई मतदारसंघात 1 लाख 76 हजार 605 मतदार कमी झाले आहेत. \n\n2014च्या निवडणुकीच्या वेळी इथे 17 लाख 83 हजार 870 मतदार होते. तर ही संख्या घसरून 16 लाख 7 हजार 265 वर आली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं राजकारण समजून घ्यायचं असेल तर हे समजणं आवश्यक आहे की मठांचा इथल्या राजकारणावर प्रभाव आहे. कारण त्यांचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर आणि विचारांवर प्रभाव आहे. त्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे असे उमेदवार किंवा निवडणुकांनंतर आलेली सरकारंसुद्धा या मठांचं लांगुलचालन करतात. जरी धर्म आणि राजकारण या म्हणायला वेगवेगळ्या गोष्टी असल्या, तरीही प्रत्यक्षात ते तसं कधीही नसतं. म्हणूनच इथल्या राजकारणात मठ महत्वाची भूमिका बजावतात,\" धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे डॉ हरि... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. \n\nतुमकुरचा सिद्धगंगा मठ, शृंगेरीचा मठ, उडुपीचा मठ, हुबळीचे मूरसावीर आणि सिद्धारूढ मठ हे मोठ्या प्रदेशांवर प्रभाव असणारे मठ आहेत. प्रदेशांसोबतच विविध वर्गांचे वेगवेगळे मठही राज्यात आहेत. \n\nपण मग मठ नेमकं निवडणुकीच्या काळात काय करतात? एखाद्या विशिष्ट उमेदवाराला जाहीर पाठिंबा देतात? \"नाही. ते अशा अर्थानं थेट सांगत नाहीत. जर एखादा उमेदवार त्यांच्याकडे गेला आणि मठाच्या स्वामीजींनी त्याचं कौतुक केलं, हा भला माणूस आहे असं म्हटलं की त्यांच्या अनुयायांना जो संदेश मिळायचा आहे तो मिळतो. मौखिक प्रसिद्धी सुरू होते. मोठ्या मठांच्या अनेक उपशाखा असतात, शैक्षणिक संस्था असतात. त्यांच्या यंत्रणांमध्ये हा संदेश पसरतो आणि काम होतं,\" डॉ रामस्वामी नेमकं निवडणुकांच्या काळात काय होतं ते सांगतात. \n\nभारतीय जनता पक्षाच्या प्रचारादरम्यान आयोजित यज्ञसोहळ्यातील एक दृश्य\n\nदिल्लीहून सगळे मोठे नेते निवडणुकांच्या काळात मठाधिपतींकडे का येतात? \n\n\"ते फक्त दर्शनासाठी आणि आशीर्वादासाठी येतात. आम्ही त्यांना केवळ मार्गदर्शन करतो. हे पहा, माझं मत हे आहे की राजकीय शक्तीपेक्षा धार्मिक शक्ती ही कायम मोठी असते. म्हणून तर पंतप्रधान, राष्ट्रपती, मंत्री कोणीही असो, ते सगळे धार्मिक केंद्रांमध्ये किंवा मंदिरांमध्ये जातात. ते केवळ निवडणुकीच्या काळातच येत नाहीत, तर इतर वेळेसही मार्गदर्शनासाठी येतात. पण आम्ही आमच्या अनुयायांना कोणताही आदेश देत नाही,\" राजयोगेंद्र स्वामी म्हणतात. \n\nकर्नाटकातील एका मठाच्या धार्मिक कार्यक्रमातील एक दृश्य\n\nडॉ. रामस्वामी म्हणतात की, \"प्रत्येक मठ एकेका प्रांतावर आपला प्रभाव टिकवून असतो. त्यांच्या कार्यक्षेत्राच्या एका प्रकारे सीमारेषा आखल्या गेलेल्या असतात. त्यातच त्यांचं कार्य आणि प्रभाव असतो. त्यामुळे म्हैसूरच्या एखाद्या मठाला जर उत्तर कर्नाटकात काही कार्य करायचं असेल तर त्यांना इथल्या मठांची अनुमती लागते. याबद्दल कोणी जाहीरपणे बोलणार नाही, पण हे वास्तव आहे,\" ते म्हणतात. \n\n\"या मठांचे जे मठाधिपती असतात ते सर्वोच्च असतात. राजकीय नेते त्यांच्यापेक्षा वरचढ होऊ शकत नाही. अपवाद फक्त काही मठांचा जे राजकीय नेत्यांनीच मत एकगठ्ठा मिळण्यासाठी उभारले आणि मोठे केले. पण मठाधिपतींचा शब्द अंतिम असतो,\" रामस्वामी पुढे सांगतात. \n\nत्यामुळेच सध्या निवडणुकीच्या धामधुमीत कर्नाटकातल्या सगळ्या मठांमध्ये राजकीय वर्दळ आहे. प्रत्येक नेत्यांच्या मठ वाऱ्या..."} {"inputs":"...ं, हे बाहेर माहीत नसलं तरीसुद्धा भविष्यात कदाचित युतीमध्ये यामुळे बेबनाव होऊ शकतो. त्यामुळेच निवडणुकीअगोदरच मुख्यमंत्रिपदावर दावेदारी सांगण्यासाठी या रथयात्रेचा फायदा भाजपला आणि फडणवीसांना होऊ शकतो.\n\nउद्धव ठाकरे, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस\n\nदुसरीकडे शिवसेनेनेसुद्धा आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 'जन आशीर्वाद यात्रा' सुरू केली आहे. \"शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळालं तर त्या पदावर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरेच असावेत, अशी पक्षासह लोकभावना आहे. ते महाराष्ट्रात सक्षम नेतृत्व म्हणून पुढे येत आहेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"वीसांचा प्रयत्न दिसतोय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ं.\n\nनमिता भावे त्यांचा अनुभव सांगतात.\n\n\"एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, पॅडमॅन मुरुगन यांनी जसे पॅड तयार केले, त्याप्रकारचे पॅड मी वापरून पाहिले आहेत. ते अगदी म्हणजे अगदीच गैरसोईचे आहेत. असे प्रयत्न करणाऱ्यांच्या हेतूबाबत शंका नाही, पण वस्तू म्हणून बचत गटांनी तयार केलेले पॅड अगदी वाईट असतात. मुळात पॅड चिकटण्यासाठी जो गोंद अशा पॅडमध्ये वापरलेला असतो तो इतका वाईट आहे की त्याने कपडे फाटतात.\"\n\n\"माझा मुद्दा हा आहे की आता सरकार जे पॅड स्वस्तात देणार आहेत, किंवा जिल्हा परिषदेतल्या शाळांना ज्यांचं वाटप हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्या वाटते. त्या सॅनिटरी पॅड वापरण्याऐवजी इतर एको-फ्रेंडली पर्याय वापरण्यासाठी जनजागृती करतात. \n\nजितक्या महिलांनी मेन्स्ट्रुअल कप वापरले आहेत, सगळ्यांनाच ते अतिशय सोईस्कर वाटतात.\n\n\"विचार करा ना, तुम्ही वापरलेलं पहिलं सॅनिटरी पॅड या ना त्या अवस्थेत अजूनही जमिनीवरच पडून आहे. ते नष्ट होणारच नाही आणि दरवर्षी कोट्यावधी पॅडचा कचरा वाढतोच आहे. या परिस्थितीत आपल्याला काहीतरी पर्याय शोधावेच लागणार.\"\n\nसीमा मेन्स्ट्रुअल कपच्या बाबतीत महिलांमध्ये जागृती करतात. हे कप महिलांना सहजपणे उपलब्ध करून देता यावे, म्हणून त्यांनी स्वतः याचं उत्पादनही सुरू केलं आहे. \n\n\"हे कप वापरायला अगदी सोपे आहेत आणि अनेक वर्षं वापरता येतात,\" सीमा माहिती देतात. \n\nअनेक वर्षं सॅनिटरी पॅड वापरल्यानंतर भुसावळच्या रेश्मा पंडित आता कप वापरतात. \"मी आता दुसरं काही वापरायचा विचार करूच शकत नाही. पॅड वापरल्यामुळे होणारे रॅश, डाग लागण्याची भीती, यातलं काही नाही आता,\" असं व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या रेश्मा सांगतात. \n\nजितक्या महिलांनी मेन्स्ट्रुअल कप वापरले आहेत, बहुतांश जणींना ते अतिशय सोईस्कर वाटतात. \n\nपण 'कप' भारतात लोकप्रिय का नाहीत?\n\nमेन्स्ट्रुअल कप वापरताना ते योनीमध्ये आत टाकावे लागतात. \"हे भारतीय मानसिकतेत बसणारं नाही. बायका बिचकतात हे खरं. अगदी लग्न झालेल्या बायकांच्या अंगावरही मेन्स्ट्रुअल कप म्हटलं की काटा येतो,\" सीमा म्हणतात.\n\n\"विवाहित असो वा अविवाहित, हे कप सगळ्यांसाठीच सोयास्कर आहेत. एकदा जरी बायकांनी हे कप वापरले ना, तर त्यातून मिळणारा आराम त्यांना नंतर दुसरं काही वापरू देत नाही.\"\n\nरेश्मा पंडित यांच्या मते अगदी विशीच्या आतल्या मुली सोडल्या तर इतर सगळ्यांनी हे कप वापरायलाच हवेत.\n\nपण कप किंवा कापडी पॅडच्या किंमती सर्वांच्या आवाक्यातल्या नाहीत. \"मी परवाच काही कापडी पॅड मागवले. मला एक पॅड दोनशे रुपयाला पडलं. नेहमीच्या पॅडपेक्षा कितीतरी जास्त महाग,\" नमिता माहिती देतात. \n\nपण म्हणून मासिक पाळी जास्तीत जास्त एको-फ्रेंडली बनवण्याचे प्रयत्न सोडून द्यायला नकोत. \n\n\"मासिक पाळी, स्वच्छता आणि महिलांचं आरोग्य यासंबंधात काम करणाऱ्या सगळ्या संस्था, सरकार आणि कंपन्यांनी एकत्र यायला हवंय. आमचा तोच प्रयत्न आहे. चर्चा करू, मार्ग निघेल,\" सुप्रियांना विश्वास आहे.\n\nकापडाच्या पॅडचा पर्याय कितपत सोईस्कर? \n\nसॅनिटरी पॅडच्या ऐवजी तुम्ही पूर्णवेळ कापडी पॅड वापरू शकत नाही...."} {"inputs":"...ं. \n\nही इमारत 1981 साली बांधण्यात आली आहे. याठिकाणी सर्वांना मोफत प्रवेश आहे. \n\nशिनहुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एक हजारपेक्षा जास्त प्रवासी कंपन्या आणि 350 हून अधिक हॉटेल्सनी सरकारच्या सवलती देण्याच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. \n\nवुहानचं पर्यटनस्थळ म्हणून विकसित होणं हे चीनने ज्याप्रकारे साथीची हाताळणी केली, त्याप्रति लोकांचा विश्वास म्हणून पाहता येईल.\n\nयामुळे पर्यटन उद्योगाला सुवर्णसंधी मिळाल्याचं चित्र निर्माण झालं. \n\nसरकारचा विजय\n\nहा घटनाक्रम म्हणजे चीन सरकारचा विजय, असंही म्हणता येई... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेचा किरण दिसू लागला आहे. \n\n\"केंद्र सरकार अर्थव्यवस्था रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण मोठ्या शहरातील तरूणांना नोकरी मिळणं कठीण बनलं आहे. आपलं भाडं भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. इतर अनेक अडचणी आहेत,\" असं व्हिवियन हु सांगतात. \n\nलोक प्रवास करत आहेत. पण कोरोना व्हायरसचं सावट अजूनही आहे. लोकांना पुन्हा सामान्य जीवन जगायचं आहे. पण या गोष्टीला वेळ लागेल, हे वास्तव आहे, असंही त्यांना वाटतं.\n\nहे वाचलंत का?"} {"inputs":"...ं. तसंच नियमांत अपवाद करून ललिताला सेवेत कायम ठेवण्याचा सल्लाही दिला. \n\nमग गृहखात्यानं ललिताला सुट्टी मंजूर केली. परवानगी मिळाल्यावर ललिता 25 मे रोजी शस्त्रक्रियेला सामोरी गेली आणि ललित ही नवी ओळख धारण करूनच हॉस्पिटलमधून बाहेर पडली. \n\nअजून उपचार बाकी\n\nललितवर करण्यात आलेली शस्त्रक्रिया ही लिंगबदल शस्त्रक्रिया नाही तर genital reconstruction surgery आहे, असं ही शस्त्रक्रिया करणारे डॉ. रजत कपूर स्पष्ट करतात. तसंच ललितला Gender Dysphoria (म्हणजे आपल्या लैंगिकतेविषयी अस्वस्थता) झालेला नाही, असंही ते ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ं. देशातली परिस्थिती अत्यंत नाजूक असतानाही ट्रंप पक्षीय राजकारण आणि त्यांना अनुकूल नसलेल्या प्रसारमाध्यमांची टिंगल करण्यापासून लांब राहिलेले दिसत नाहीत. CNN, New York Times, Washington Post यांसारखी माध्यमं फेक न्यूज पसरवत असल्याचा आरोपही ट्रंप यांनी ट्विटरवरून केला. \n\nबीबीसीचे नॉर्थ अमेरिका करस्पाँडंट अँथनी झर्कर म्हणतात, \"सध्याची परिस्थिती एखाद्या अत्यंत कसबी नेत्याची कौशल्यंही पणाला लावेल. पण ट्रंप यात हरवून जाण्याची शक्यता आहे. ते एकीकडे लोकांनी एकत्र येण्याचं आवाहन करतायत तर दुसरीकडे ट्विटर... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचा प्रयत्न केला. अस्थमाचा आजार असलेल्या गार्नर यांचा यात गुदमरून मृत्यू झाला. \n\nया वर्षी फेब्रुवारी महिन्यात ब्रन्सविक या शहरात अहमद आर्बरी हा 25 वर्षांचा कृष्णवर्णीय तरुण जॉगिंगला गेलेला असताना ग्रेगरी आणि ट्रॅव्हिस मॅकमायकल या पिता-पुत्रांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. \n\nया सगळ्या घटनांमध्ये कृष्णवर्णीय व्यक्ती चोर, दरोडेखोर असल्याचा संशय येऊन तिच्यावर हल्ला झाला आणि बहुतांश घटनांमध्ये कठोर शिक्षा झाली नाही किंवा आरोपच सिद्ध केले जाऊ शकले नाहीत. \n\nजेव्हा अमेरिकेत गृहयुद्ध पेटलं होतं...\n\nअफ्रिकेतून आणलेल्या लोकांना गुलाम म्हणून विकत घेण्याची प्रथा अमेरिकेमध्ये सुमारे दीडशे वर्षांपूर्वीपर्यंत होती. त्यावरून 1861 साली गृहयुद्ध पेटलं. गुलामगिरी ठेवायची की, सगळ्यांना समान हक्क द्यायचे यावरून अमेरिकेतली उत्तरेकडची आणि दक्षिणेकडची राज्यं शस्त्रास्त्रं घेऊन एकमेकांविरुद्ध लढली. \n\nअखेर 1856 साली उत्तरेकडच्या राज्यांचा विजय झाला...अमेरिकेतली स्टेट्स युनायटेड झाले आणि अब्राहम लिंकन यांच्या कारकिर्दीत गुलामगिरीची पद्धत कायद्याने नष्ट करण्यात आली. पण यानंतरही कृष्णवर्णीयांवर होणारे अत्याचार थांबले नाहीत. गोऱ्या वर्चस्ववादाचा पुरस्कार करणारी 'कू क्लक्स क्लॅन' ही संघटना उभी राहिली आणि त्यांनी कृष्णवर्णीयांना ठेचून मारायला सुरुवात केली. \n\n19 व्या आणि 20 व्या शतकात अमेरिकेत कृष्णवर्णीयांना गोऱ्या लोकांच्या गटांनी फासावर लटकवून किंवा शारिरीक छळ करून मारल्याच्या अनेक घटना घडल्या. \n\nअमेरिकेत 14 व्या घटनादुरुस्तीने सर्व नागरिकांना समान दर्जा दिला पण कृष्णवर्णीय आणि श्वेतवर्णीय लोकांसाठी हॉटेलमधल्या जागा, बसमधल्या जागा, चहा-कॉफी पिण्याचे कप हे सगळं वेगवेगळं असायचं. अमेरिकन सुप्रीम कोर्टानेही त्याला मान्यता दिली होती. \n\n1950 आणि 1960 च्या दशकात मार्टिन लूथर किंग जुनियर यांच्या नेतृत्वात अमेरिकेत नागरी हक्कांची चळवळ उभी राहिली. 1963 मध्ये मार्टिन लुथर किंग जुनियर यांच्या नेतृत्वात जवळपास अडीच लाख लोक राजधानी वॉशिंग्टन डीसीवर मोर्चा घेऊन गेले. यानंतर शाळांमध्ये रंगाच्या\/वर्णाच्या आधारावर होणारा भेदभाव कायद्याने रद्द झाला, कृष्णवर्णीयांना मताधिकार मिळाला, घर विकत घेण्यात होणारा भेदभावही कायद्याने हद्दपार केला. \n\nपण हे सगळं करूनही अजूनही कृष्णवर्णीय समाजाची स्थिती म्हणावी तितकी सुधारलेली नाही. आजही कृष्णवर्णीयांमध्ये बेरोजगारीचं,..."} {"inputs":"...ं. पण यंदा नशिबात काही वेगळंच लिहिलं होतं.\n\nबीबीसी प्रतिनिधी नितेश राऊत यांना अमरावतीमध्ये मूळ मेळघाटातले 11 तरुण भेटले, जे कामाच्या शोधात वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर गावामध्ये होते. तेवढ्यात लॉकडाऊन जाहीर झाला नि सर्वत्र गोंधळ उडाला. बस वा रेल्वेही बंद झाल्यामुळे अखेर यांनाही आपल्या गावी पायीच निघावं लागलं.\n\n\"कर्फ्यू लागल्यामुळे आम्हाला खायला काहीच मिळालं नाही. तिथून गावाला निघायचा प्रयत्न केला, पण सर्व साधनं बंद होती. त्यामुळे आम्ही पायी निघालो,\" असं यांच्यापैकीच एक मुन्ना बेसेकर म्हणाले. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"लोकांची वाहतूक होणार नाही याची दक्षता घ्या. एखादा अपघात घडल्यास दुर्दैवी प्रसंग ओढवू शकतो,\" असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पोलिसांना दिले आहेत.\n\nराज्याअंतर्गत स्थलांतरही वाढलं\n\nअमरावतीत अशाच 70 ते 80 जणांना पोलिसांनी पकडलंय. राजस्थानहून महाराष्ट्रात लाकडी फर्निचरच्या कामासाठी आलेल्या 70 ते 80 कारागीरांना मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस स्टेशनअंतर्गत पकडण्यात आलंय. हे सर्व कारागीर एका ट्रकमध्ये बसून राजस्थानच्या दिशेनं जात होतं.\n\nलोकांची सामानासाठी गर्दी\n\nट्रकचा चालक-मालक पताराम केसाराराम चौधरी हा मूळचा जोधपूरमधील शेरगढचा. त्याच्याशी बोलल्यावर कळलं की, ओरिसा ते महाराष्ट्र दरम्यान विखुरलेल्या कारागीरांना तो आपल्या गावी राजस्थानला घेऊन जात होता.\n\nआणि हे केवळ महाराष्ट्रातच घडतंय असं नव्हे. देशातील प्रत्येक राज्यात, कुणी कामानिमित्त तर कुणी वाहतूक क्षेत्रात काम करत असल्यानं, वेगवेगळ्या राज्यात अडकून पडलाय. ज्याला-त्याला आपापल्या गावापर्यंत-घरापर्यंत पोहोचयाचंय.\n\nदिल्ली, राजस्थान, आंध्र प्रदेश, कर्नाटक... देशातलं एकही राज्य असं नाही जिथं वेगवेगळ्या राज्यातील कामगार, मजूर, कारागीर नाहीत. या सगळ्यांचं पोट दिवसाच्या मेहनतीवर अवलंबून असतं. मात्र लॉकडाऊनमुळं सर्वकाही बंद असल्यानं रोजच्या जगण्याची तारांबळ झालीय.\n\nदुसऱ्या राज्यात अडकून राहण्यापेक्षा आपल्या गावी गेलेलं बरं, असं म्हणत अनेकजण शेकडो किलोमीटरची पायपीट करण्यासही तयार आहेत. तेही उपाशीपोटी.\n\nसरकारकडून स्थलांतरितांची दखल\n\nसोशल मीडिया आणि विविध माध्यमांनी रस्त्यांवर रांगेत जाणाऱ्या लोकांची दृश्यं प्रसारित केल्यानंतर विविध सरकारांनीही या मजूर आणि स्थलांतरितांची दखल घेतल्याचं दिसतंय.\n\nदेशातील सर्व रस्त्यांवरील टोलनाक्यांवर स्थलांतरितांसाठी राहण्याखाण्याची व्यवस्था करावी, आणि या लोकांना त्यांच्या-त्यांच्या ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्थाही करावी, असे आदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेत.\n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही इतर राज्यांमधील कामगारांची राज्यात काळजी घेतली जाईल, असं आश्वासन दिलंय.\n\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विभागीय आयुक्तांना उद्देशून पत्रक जारी केलंय आणि नागरिकांचे स्थलांतर थांबवण्याचे आदेश दिलेत.\n\n“करोना संक्रमण थांबविण्यासाठी प्रयत्न करण्यासोबतच राज्यातून इतरत्र स्थलांतर करत असलेल्या लोकांना ते..."} {"inputs":"...ं... हे सहन करण्याजोगं नाही,\" बख्ताश म्हणतात. \n\n\"काबुलमधली लोकं आता घायकुतीला आलेली आहेत. त्यांच्याशी बोलल्यावर हे जाणवतं. कारण हे सत्र संपतच नाहीये.\n\n\"लोकं मरतायत. तरूण मारले जात आहेत. आया आपल्या लेकरांना गमवत आहेत...अगदी नुकत्याच जन्मलेल्या तान्हया बाळांनाही.\"\n\nतालिबानविरुद्ध कारवाईचे आदेश \n\nदश्त - ए - बारची हॉस्पिटलवरच्या हल्ल्याशी आपला काहीही संबंध नसल्याचं तालिबानने म्हटलंय. पण हिंसाचार कमी करण्यासाठीच्या आवाहनांकडे दहशतवादी दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"डोळे बंद करून या बातम्यांपासून दूर जावं.\n\n\"पण पत्रकारांना असं करता येत नाही. त्यांना या बातम्या सांगाव्याच लागतात.\"\n\nनेमक काय घडलं?\n\nकाबुलमधल्या या हॉस्पिटलमधला मॅटर्निटी वॉर्ड MSF - मेडिसिन्स सान्स फ्रंटियर्स या आंतरराष्ट्रीय चॅरिटी संस्थेतर्फे चालवण्यात येतो. काही परदेशी व्यक्तीही इथे काम करतात. \n\nहल्ला सुरू झाल्याबरोबर इथे घबराट उडाल्याचं एका डॉक्टरने AFP वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. \n\nहा हल्ला होताना पाहणाऱ्या रमजान अली या विक्रेत्याने रॉयर्टस वृत्त संस्थेला सांगितलं, \"हल्लेखोर कोणत्याही कारणाशिवाय हॉस्पिटलमधल्या कोणावरही गोळीबार करत होते.\"\n\nहा हल्ला सुरू असतानाच एका महिलेने बाळाला जन्म दिल्याचं MSF ने सांगितल्याचं AFP वृत्तसंस्थेने म्हटलंय. \n\nरॉयटर्सच्या वृत्तानुसार झैनाब नावाच्या आणखी एका महिलेची हल्ल्याच्या काही वेळापूर्वीच प्रसुती झाली होती. अनेक वर्षांच्या प्रयत्नांनंतर झालेल्या या बाळाचं तिने नाव ठेवलं - ओमिद (Omid - दारी भाषेत - आशा) \n\nहल्ला झाला तेव्हा झैनाब बाथरूममध्ये होत्या. गोंधळ ऐकून त्या बाहेर बाळाकडे आल्या; पण तोपर्यंत त्यांचं चार तासांचं बाळ आणि सात वर्षांच्या आशा मालवल्या होत्या. \n\n\"प्रसुतीदरम्यान बाळ गमावू नये म्हणून मी माझ्या सुनेला काबुलला घेऊन आले. आता आम्ही या बाळाचा मृतदेह घेऊन बामियानला परत जाऊ,\" अतीव दुःखाने झैनाबच्या सासू - जाहरा मुहम्मदी यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंग यांच्या नेतृत्वाखाली रिव्हर मार्च अभियानानं एका पदयात्रेचंही आयोजन केलं होतं. \n\nमुंबईतल्या या नद्यांबद्दल जागतिक किर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी बीबीसीकडे आपलं मत मांडलं.\n\nसिंग सांगतात, \"सरकार तत्पर असेल तर मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन शक्य आहे. नद्यांना जिवंत करायचं असेल तर, त्यांच्या मूळ प्रवाहाची नोंदणी करणं आवश्यक असून त्या जागेत झालेली अतिक्रमणं हटवली गेली पाहिजेत. तसंच, नदीत जाणारं सांडपाणी थांबवलं पाहिजे. मात्र, या गोष्टी होताना दिसत नाहीत. त्यामुळे या नद्यांचे नाले झाले आहेत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"का केली आहे.\n\nपेंढारकर सांगतात की, \"मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणं सध्या आवश्यक आहे. त्यासाठी नद्यांमध्ये जाणारं सांडपाणी आणि कचरा तत्काळ थांबवला पाहिजे. सांडपाणी आणि कचऱ्याचं प्रमाण शून्यावर आलं की, या नद्या मोकळा श्वास घेऊ शकतील. तसंच, नद्यांमध्ये उभारण्यात आलेलं काँक्रीटचं बांधकाम जमिनदोस्त केलं पाहिजे. या चारही नद्यांभोवती त्यांच्या नैसर्गिक आधिवासाला पुन्हा उमलू देण्याची गरज आहे. जेणेकरून त्यावर अवलंबून असलेलं प्राणीजीवन तिथं पुन्हा अस्तित्वात येईल.\"\n\nओशिवरा नदी\n\nमुंबई रिव्हर अँथमबाबत पेंढारकर सांगतात, \"या नद्यांवर जे गाणं आलं आहे ते पाहता असं वाटतं की, आरे कॉलनीमध्ये मेट्रो कारशेड उभारायची आणि गाण्यात म्हणायचं की नद्या वाचवा. आरे कॉलनीतून ओशिवरा नदी वाहते या नदीलाचा यामुळे धोका आहे. त्यामुळे नदीला असलेला धोका न पाहता गाण्यातून नद्या वाचवा, हे सांगणं हा दुतोंडीपणा आहे.\"\n\n'मुंबईत डेब्रीज व्यवस्थापन नाही'\n\nरिव्हर मार्च अभियानाचे गोपाल झवेरी कचऱ्याच्या समस्येबद्दल सांगतात की, \"मुंबईत डेब्रीज म्हणजेच इमारतींच्या बांधकामाच्या कचऱ्याचं व्यवस्थापन केलं जात नाही. दररोज शहरात 4000 ते 5000 ट्रक डेब्रीज तयार होतं. हे डेब्रीज पाणथळ जागा किंवा नद्यांमध्ये जातं. मुंबई महापालिका दरवर्षी 700 कोटी रुपये फक्त नद्यांच्या स्वच्छतेसाठी खर्च करते. पण, नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी हा खर्च होताना दिसत नाही.\"\n\nओशिवरा नदी\n\nझवेरी पुढे सांगतात, \"2005मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर या नद्यांच्या पुनरुत्थानासाठी चितळे समिती नेमण्यात आली होती. मात्र, या समितीनं सांगितलेल्या एकाही मुद्द्याची आजतागायत अंमलबाजवणी झालेली नाही. तसंच नाल्यांना गटार समजून त्यात सांडपाणी सोडलं जातं. पण, हे नाले नद्यांना जाऊन मिळतात, त्यामुळे नद्या प्रदूषित होतात. हे नाले मुळात नद्यांना जोडणाऱ्या नैसर्गिक प्रवाहांच्या उपवाहिन्या आहेत. त्या गटार नाहीत हे सरकारला आम्ही समजवून सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत.\" \n\n'मुंबईतल्या नद्यांचं पुनरुज्जीवन करणार'\n\nमुंबईतील नद्यांच्या स्वच्छतेचं काम करणाऱ्या मुंबई महापालिकेशी बीबीसीनं संपर्क साधून या स्वच्छता प्रक्रियेची माहिती घेतली. \n\nमुंबईतील नद्या आणि सर्व नाले यांच्या स्वच्छतेची जबाबदारी ही महापालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाची आहे.\n\nया विभागाचे प्रमुख विद्याधर खंडकर सांगतात की, \"1 एप्रिल ते 31 मेपर्यंत मुंबईतल्या..."} {"inputs":"...ंगतात. \n\nमला आणि माझ्या काही सहकारी पोलिसांना लष्कराच्या जवानांसोबत रस्त्यावर गस्त घालण्याचं काम देण्यात आल्याचं टूट यांनी सांगितलं. शांततेच्या मार्गाने थाळीनाद करत लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शनं करणाऱ्या नागरिकांना अटक करण्याच्या धमक्या देण्यात येत असल्याचं ते म्हणाले.\n\nटूटसुद्धा म्यानमारमधल्या एका मोठ्या शहरात पोलीस खात्यात काम करत होते. त्यांनाही निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला. \n\nते सांगतात, \"पाच पेक्षा जास्त लोक गटाने एकत्र येताना दिसले तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध कायम ठेवण्यासाठी' भारतात आश्रय घेतलेल्या म्यानमारच्या नागरिकांना सुपूर्द करण्याचं आवाहन केलं आहे. \n\nतर मिझोरममध्ये आलेल्या लोकांना तात्पुरता निवारा देण्यात येईल आणि पुढे काय करायचं हे केंद्राने ठरवावं, असं मिझोरमचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी म्हटलं आहे. \n\nयेणाऱ्या दिवसात म्यानमारमधून आणखीही बरेच लोक मिझोरममध्ये येतील, असं स्थानिकांनाही वाटतंय.\n\nम्यानमारमधून केवळ पोलीस पलायन करून आलेत, अशातला भाग नाही. म्यानमारमधून आलेल्या एका दुकानदारालाही आम्ही भेटलो. लोकशाहीवादी चळवळीला ऑनलाईन पाठिंबा दिला म्हणून त्यांना प्रशासनाने वॉरंट बजावलं होतं. \n\nयाविषयी सांगताना ते म्हणाले, \"मी स्वार्थामुळे पळून आलेलो नाही. देशातला प्रत्येकजण घाबरलेला आहे. मी इथे आलोय कारण मला सुरक्षित ठिकाण हवं आणि चळवळीला पाठिंबा देण्यासाठी इथे राहून जे करता येईल ते सर्व मी करेन.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंगताहेत की त्यांना कशा परिस्थितीत राहावं लागतंय. एका महिलेचा फोन आला होता. आता घरात सगळे जण असल्यामुळे तिच्या नवऱ्याला बायकोजवळ जाता येत नव्हतं. त्याचा राग त्याने तिला चिमटे घेऊन काढला. तिचा पूर्ण पाय काळानिळा पडला होता. आणि काय झालं हे ती नो कोणाला सांगू शकत होती, ना दवाखान्यात जाऊ शकत होती.\"\n\nलॉकडाऊनचा काळ वाढेल तसं घरगुती हिंसाचाराच्या केसेस वाढतील सुजाता यांना वाटतं. त्यासाठी त्यांच्या संस्थेने तयारी करायला सुरुवात केली आहे.\n\n\"पहिली स्टेप म्हणजे महिलांपर्यंत आमचे नंबर पोहचवणं म्हणजे ज्यांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्यक सेवांमध्ये' होईल.\n\nयूकेच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांनी स्पष्ट केलंय, की घरगुती हिंसाचाराच्या बळी पडणाऱ्या महिलांना लॉकडाऊनच्या काळातही घर सोडण्याची मुभा असेल. त्यांनी हेही स्पष्ट केलं, की ज्याच्यासाठी घर ही सुरक्षित जागा नाही त्याच्यासाठी वेगळी पावलं उचलली जातील, तसंच अशा हिंसा करणाऱ्यांना त्यांच्या गुन्ह्यांसाठी शिक्षा केली जाईल.\n\nअशा महिलांसाठी तसंच लैंगिक शोषणाचे बळी पडणाऱ्या लहान मुलांसाठी 1.6 अब्ज पाऊंड स्थानिक स्वयंसेवी संस्था तसंच मदतकार्य करणाऱ्या लोकांना दिल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.\n\nभारतात सध्यातरी अशा प्रकारचं पॅकेज जाहीर झालेलं नाही. महाराष्ट्र सरकारने घरगुती हिंसाचाऱ्या बळी ठरणाऱ्या महिलांसाठी लॉकडाऊनच्या काळात काही खास उपाययोजना केल्या आहेत का हे जाणण्यासाठी आम्ही महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी सांगितलं की, \"मुख्यमंत्री, गृहमंत्री तसंच इतर मंत्रीमंडळाच्या सतत बैठका होत आहेत आणि परिस्थितीचा आढावा घेऊन त्यानुसार उपाययोजना केल्या जात आहेत. अडचणीत सापडलेल्या प्रत्येक घटकाच्या मदतीसाठी आम्ही आवश्यक ती पावलं उचलू.\"\n\nस्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे की अशा हिंसाचारात आता कित्येक पटीने वाढ झाली आहे, आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे पीडित महिलेला कुठे जायलाही सध्या जागा नाही. त्यामुळे पण योग्य वेळेत पावलं उचलली गेली नाही तर लाखो महिलांना मानसिक, शारीरिक आणि लैंगिक हिंसेला तोंड द्यावं लागेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंगांमुळे आपलं नुकसान झालं तर आपण गप्प बसू का. आपल्याकडूनही उत्तर दिलं जाईल.\" \n\nत्यांच्या माहितीप्रमाणे, \"मोठ्या आकाराचा मॅग्नेट्रॉन बनवला तरी, त्याचा वापर फार दूरवरून करावा लागेल.\"\n\nसिंह म्हणतात, \"अत्यंत छोट्या प्रकरणात असं शक्य असेलही. पण, ज्याप्रकारे चीनकडून दावा करण्यात येतोय. हे निव्वळ अशक्य आहे.\" \n\n'लेझर बेस' शस्त्र \n\nराहुल बेदी सांगतात, \"अशा प्रकारच्या शस्त्रांचा वापर शक्य आहे. \"याला नॉन-कॉन्टॅक्ट वॉरफेअर म्हटलं जातं. ज्यात आपण दारुगोळा, बुलेट्स, रनगाड्यातील राउंडचा वापर करत नाही. यात अल्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. \n\n'डायरेक्टेड एनर्जी' शस्त्र, लक्ष्यभेद करण्यासाठी फोकस एनर्जीवर काम करतात आणि टार्गेटला नष्ट करतात. या फोकस एनर्जीमध्ये लेझर, मायक्रोवेव्ह आणि पार्टिकल बीम यांचा समावेश केला जातो. \n\nपारंपारिक शस्त्रांच्या तुलनेत 'डायरेक्टेड एनर्जी' शस्त्र फार जास्त प्रभावी असू शकतात. या तंत्रज्ञानात अशी काही शस्त्र आहेत जी सैनिक, मिसाईल आणि ऑप्टिकल डिव्हाइसला टार्गेट करतात. \n\nया शस्त्रांचा वापर गुपचुप पद्धतीने केला जातो. स्पेक्ट्रमच्या वर आणि खाली असलेले रेडिएशन अदृष्य असतात. ज्यामुळे यात आवाज निर्माण होत नाही. \n\nप्रकाशावर गुरुत्वाकर्षणाचा फारसा परिणाम होत नसल्याने या शस्त्रांच्या वापरातून एक सरळ मार्गिका उपलब्ध होते. ज्यातून लेझर लाइट वेगाने जाते. त्यामुळे स्पेस वॉरफेअरमध्ये हे फार उपयुक्त आहेत. \n\nलेझर किंवा मायक्रोवेव्ह तंत्रज्ञानावर असलेली ही शस्त्र शत्रूचे ड्रोन आणि मिसाईल यांना टार्गेट करतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंगितलं, \"1740 च्या आसपास राणोजी शिंद्यांपासून या घराण्याचा इतिहास सुरू होतो. त्यांनी माळवा भागामध्ये विजय मिळवत उज्जैन इथं आपली राजधानी स्थापन केली.\"\n\nग्वाल्हेरचा किल्ला\n\n\"त्यानंतर इ.स. 1800 पर्यंत शाजापूर आणि त्यानंतर ग्वाल्हेर ही शिंदे घराण्याची राजधानी झाली. तेव्हापासून स्वातंत्र्यापर्यंत शिवपुरी, शयोपूर आणि गुणा हा सगळा भाग ग्वाल्हेरच्या राजघराण्याचा भाग होता. सुरुवातीला शिवपुरी भागात खूप हिरवळ होती, इथं झरे-तलाव होते. त्याकाळात शिंदे परिवार उन्हाळ्याच्या दिवसांत अनेकदा इथं यायचा.\"\n\nस्वतंत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"िका होती. 1971 साली इंदिरा लाटेतही जनसंघाला मध्य प्रदेशमध्ये तीन जागा जिंकता आल्या. स्वतः विजयाराजे भिंडमधून निवडून आल्या. अटलबिहारी वाजपेयी ग्वाल्हेरमधून निवडून आले. \n\nज्योतिरादित्य शिंदेंचे पिता माधवराव शिंदे हेसुद्धा या निवडणुकीत पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून आले. गुणा मतदारसंघातून वयाच्या 26 व्या वर्षी माधवराव खासदार बनले होते. तेही जनसंघाच्या तिकिटावर. इथपर्यंत सर्व काही आलबेल होतं. आपल्या कुटुंबानं भाजपमध्येच राहावं, अशी विजयाराजेंची इच्छा होती. पण माधवरावांचे विचार काही वेगळे होते.\n\nमाधवराव शिंदेंची वेगळी वाट\n\nमाधवराव शिंदे जनसंघात दहा वर्षं राहिले. आणीबाणी हटवल्यानंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत माधवराव शिंदेंचा मार्ग विजयाराजे आणि जनसंघापासून वेगळा झाला. त्यांनी अपक्ष म्हणून गुणामधूनच निवडणूक लढवली. त्यावेळी जनता पक्षाची लाट असूनही माधवराव निवडून आले. \n\n1980 साली त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली. 1984 साली त्यांनी गुणाऐवजी ग्वाल्हेरमधून अटलबिहारी वाजपेयींच्या विरोधात निवडणूक लढवली. ते केंद्रीय मंत्रीही बनले. त्यानंतर 1989 आणि 1991 सालीही ते ग्वाल्हेरमधूनच निवडून आले. \n\nजानेवारी 1996 मध्ये जैन हवाला प्रकरणात माधवराव शिंदेंचं नाव समोर आलं. तेव्हा ते नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात मनुष्यबळ विकास मंत्री होते. त्यांनी आपल्या पदाचाच नाही तर काँग्रेसचाही राजीनामा दिला. \n\nमाधवराव शिंदेंच्या कुटुंबासोबत इंदिरा गांधी\n\nकाँग्रेसपासून वेगळे झाले असले तरी माधवराव भाजपमध्ये गेले नाहीत हे विशेष. त्यांनी स्वतःचा मध्य प्रदेश विकास पार्टी नावाचा पक्षही काढला. या पक्षाच्या तिकिटावरच त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं शशिभूषण वाजपेयी यांना उमेदवारी दिली होती. पण भाजपनं मात्र त्यांच्याविरोधात उमेदवार दिला नसल्याचं ग्वाल्हेरमधले ज्येष्ठ पत्रकार डॉ. राकेश पाठक यांनी सांगितलं. \n\n\"माधवराव हे राजीव गांधी आणि सोनिया गांधींच्या जवळचे होते. नरसिंह रावांच्या काळात त्यांची तशी घुसमटच होत होती. शिवाय काँग्रेसमध्ये त्याकाळात सोनिया गांधी सक्रियही नव्हत्या. आई भाजपमध्ये असली तरी वैचारिकदृष्ट्या माधवराव पूर्णपणे वेगळे होते. या सगळ्या गोष्टींचा विचार करता माधवराव यांनी काँग्रेस सोडली तरी भाजपमध्ये प्रवेश का केला नाही याचं स्पष्टीकरण मिळतं,\" असं पाठक यांनी स्पष्ट केलं. \n\nयाच सगळ्या घडामोडींमध्ये..."} {"inputs":"...ंगीत दिलेलं एक लोकप्रिय चिनी देशभक्तिपर गाणं गेचांग जुगुओमध्ये पर्वत, पढार आणि यांगत्से आणि हवेंग नदीवर वसलेल्या या विशालयकाय चीनला आपला देश संबोधण्यात आलं आहे. हे गीत प्रत्येक चीनी व्यक्तीच्या आयुष्याशी निगडित आहे. \n\nतिसरा सिद्धांत चीनच्या असामान्य सामर्थ्याबाबत आहे. दुसऱ्यांकडून काहीएक शिकण्यावर चीनचा विश्वास नाही. \n\nक्रांतीच्या वेळी माओने दिलेल्या आदेशाचं चीन पालन करतो. आपल्या समस्यांवरचा उपाय स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरच शोधण्याचा चीनी नेत्यांचा प्रयत्न असतो. \n\nआशियाई देश कोरोना व्हायरस... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आहेत. \n\nया संसर्गजन्य रोगाचा सामना करत असलेल्या देशांमध्ये बहुतांश देश आशियाई लोकशाही देश आहेत. दक्षिण कोरिया याचं नेतृत्व करत आहे. हा देश आपल्या लोकसंख्येने सहापट मोठ्या असलेल्या अमेरिकेपेक्षाही जास्त चाचण्या घेत आहे. \n\nसिंगापूरने चाचणीच्या माध्यमातून महामारीवर अंकुश लावण्यात यश मिळवलं आहे. हाँगकाँग आणि तैवान यांनी सार्स व्हायरसच्या अनुभवातून बोध घेऊन कोरोना व्हायरसविरुद्ध परिणामकारक पावलं उचलली आहेत. \n\nचांगल्या लढ्याची अपेक्षा\n\nतर दुसरीकडे भारताने कोरोना व्हायरसला लढा देण्यासाठी सक्रिय लोकशाहीचं उदाहरण समोर ठेवलं आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकारांसोबत मिळून लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांची अंमलबजावणी करण्यात यश मिळवलं आहे. \n\nमोदी पुढे येऊन नेतृत्व करत आहेत आणि त्यांना लोकांचा संपूर्ण पाठिंबा आहे. 130 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात आतापर्यंत 21 हजारपेक्षाही जास्त लोकांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे. यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी कोणताच मनमानी निर्णय घेतलेला नाही. \n\nकिंबहुना त्यांच्यावर इस्लामोफोबियासारखे आरोप आणि इतर चुकीच्या गोष्टी पसरवण्याचे प्रयत्नही झाले. पण त्यांच्या मोदी यांनी सामना केला. यावेळी त्यांनी गांभीर्य, संयम आणि आशावादी दृष्टिकोन दाखवला आहे. \n\nदूरगामी नेतृत्व करणारी लोकशाही उदारमतवादी धोरणांशी समझोता न करता अशा प्रकारच्या आव्हानांचा सामना करू शकते, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. \n\nसध्या एक नवीन वैश्विक रचना आकार घेत आहे. त्यामध्ये भारत, अमेरिका आणि जर्मनीसारखे देश मिळून पंतप्रधान मोदी यांनी सुचवलेल्या मनुष्यबळ विकास सहयोगाच्या आधारावर नवं जग निर्माण करण्यात एक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. \n\nही वेळ एका नव्या अटलांटिक चार्टरची आहे. पर्यावरण, आरोग्यसेवा, तंत्रज्ञान आणि लोकशाही उदारमतवाद नव्या अटलांटिक चार्टरचे मुद्दे असू शकतात.\n\nआज चीनकडेही एक संधी आहे. जगभरात त्यांच्यावर टीका होते आहे. देशांतर्गतही गदारोळ माजला आहे. शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाला सातत्याने आव्हान दिलं जात आहे. \n\nत्यामुळे डेंग यांच्या सूचनेकडे चीनने लक्ष दिलं पाहिजे, आणि \"नदी पार करण्यासाठी दगडं कुठे आहेत, याची चाचपणी करायला पाहिजे\". चिनी कम्युनिस्ट पक्षाची एक म्हण आहे - 'Luxian Douzheng' म्हणजेच लाईन स्ट्रगल किंवा रांगेतला संघर्ष.\n\nकाही लोकांसाठी हा एक सत्तासंघर्षही असतो. पण हा नवा पक्ष जगण्यासाठीचा संघर्ष..."} {"inputs":"...ंच रोड मराठ्यांच्या इतिहासाबद्दल जनजागृती करण्याचं काम करत आहे.\" \n\nरोड मराठ्यांची संख्या जास्त असल्यानं आणि ही लोकसंख्या एका ठराविक क्षेत्रातच केंद्रीत असल्यानं राजकारण्यांनाही त्यांची दखल घ्यावी लागत आहे. \n\nस्थानिक पत्रकार मनोज ढाका सांगतात, \"आता रोड मराठा समाज राजकीय रूपात आपलं अस्तित्व सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळंच सर्वच पक्षांचे राजकीय नेते रोड मराठ्यांच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसतात.\"\n\nविविध कार्यक्रमांमध्ये वापरण्यात येणाऱ्या झेंड्यांवर शिवाजी महारांजांचे छायाचित्र ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रतो,\" छत्रपती शिवाजी विद्यार्थी परिषदेचा अध्यक्ष गौरव मराठा यानं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\n14 जानेवारी शौर्यदिन\n\nपानिपताच्या युद्धात हार पत्कारावी लागलेला १४ जानेवारी हा दिवस रोड मराठा 'शौर्यदिन' म्हणून साजरा करतात. \n\nहरियाणातील रोड मराठा\n\n\"फक्त रोड मराठाच नव्हे तर जाट, कुर्मी, पटेल हेही यादिवशी पानिपतमधल्या युद्ध स्मारकाला भेट देतात,\" असं गौरव म्हणाला. \n\n\"मराठा सैन्य जरी या युद्धात पराभूत झालं असलं तरी ते शौर्याने लढले. म्हणून हा दिवस आम्ही शौर्यदिन म्हणून साजरा करतो,\" असं गौरव सांगतो.\n\nयुद्धभूमीच्या परिसरात एक युद्धस्मारक बांधण्यात आलं आहे. त्याला काला आंब (काळा आंबा) असं म्हटलं जातं. ही भूमी रक्तानं माखल्यानं आंब्याचं झाड काळं पडलं, असं म्हटलं जातं.\n\nबलकवडे यांचा दुसरा सिद्धांत\n\nप्रसिद्ध इतिहासकार पांडुरंग बलकवडे रोड मराठ्यांबद्दल वेगळा इतिहास सांगतात. त्यांचा सिद्धांत डॉ. मोरे यांनी मांडलेल्या सिद्धांतापेक्षा वेगळा आहे. \n\nपानिपत युद्ध स्मारक स्थळ\n\n\"पानिपताच्या तिसऱ्या युद्धानंतर दहा वर्षांनी महादजी शिंदे आणि तुकोजी होळकर यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीवर कब्जा केला होता. त्यावेळी त्यांनी पानिपत, सोनिपत, बागपत अशा परिसरावरही कब्जा मिळवला होता. मराठा सैन्य इथं राज्य करत होतं. १८००च्या नंतर मराठ्यांची सत्ता उत्तर भारतात कमकूवत व्हायला लागली. त्यानंतरही काही मराठा सैनिकांनी तिथंच राहण्याचा निर्णय घेतला. त्या सैनिकांचेच वंशज हे रोड मराठा म्हणून ओळखले जातात,\" असं ते म्हणाले.\n\nरोड मराठा\n\nरोड मराठ्यांचं कूळ शोधण्यासाठी DNA टेस्ट घेण्यात आली होती का? असा प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. मोरे म्हणतात, \"त्याची आवश्यकताच नव्हती आणि DNA टेस्ट झालीच तर ते मी मांडलेल्या इतिहासच सिद्ध होईल.\"\n\nपण या प्रश्नांशी रोड मराठा समाजातील तरुणांना काही देणंघेणं नाही. ते नवी ओळख मिळाल्याच्या आनंदात आहेत. \n\nशौर्यदिनानिमित्त मोटारसायकल रॅली\n\nया युद्धाची आठवण म्हणून या परिसरात रविवारी शौर्यदिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. यानिमित्तानं करनाल ते पानिपतदरम्यान मोटारसायकल रॅली झाली. \n\nकसा साजरा केला रोड मराठ्यांनी शौर्यदिन... पाहा व्हीडिओ\n\nआपण हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंचं दुसऱ्यांच्या शरीरात प्रत्यारोपण करण्यात येतं. मात्र गर्भाशय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया स्त्री जिवंत असतानाच होतं. मरणोत्तर गर्भाशय प्रत्यारोपण केलं जात नाही. \n\nधोकादायक गरोदरपण\n\nगर्भाशय प्रत्यारोपण झाल्यानंतर साधारण एक वर्षानंतर स्त्रीला गर्भधारणा होऊ शकते. मात्र ही प्रक्रियाही सामान्य नसते. \n\nगर्भाशय प्रत्यारोपणानंतर सर्वसामान्यपणे शरीराकडून नकाराचा धोका असतो. बऱ्याच वेळा शरीर रोपण झालेल्या अवयवाचा स्वीकार करत नाही. त्यामुळे रोपणानंतर एक वर्ष निगराणीखाली ठेवणं आवश्यक असतं. \n\nगर्भाशय प्रत्यारो... उर्वरित लेख लिहा:","targets":"शैलेश यांनी सविस्तरणे प्रक्रिया समजावून सांगितली. \"गर्भाशय प्रत्यारोपणावेळी फक्त गर्भाशयाचं दुसऱ्या शरीरात रोपण केलं जातं. आजूबाजूच्या शिरांचं प्रत्यारोपण होत नाही. यामुळे यास्वरूपाच्या गरोदरपणात प्रसूतीवेदना होत नाहीत,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nसिझेरियन\n\nअशा प्रसूतीद्वारे जन्म होणाऱ्या बाळाच्या प्रकृतीला किती धोका असतो? \n\nदेशातलं अशा प्रकारचं हे पहिलंच प्रत्यारोपण आहे. अशा स्वरूपाच्या प्रसूतीनंतर बाळाचं आरोग्य ठीक असतं. मात्र आईला सगळ्यातून सावरण्यासाठी 12 ते 15 आठवड्यांचा वेळ लागतो. मीनाक्षी यांच्या बाबतीत सगळं सुरळीत होईल असा आम्हाला विश्वास आहे, असं ते म्हणतात. \n\n'International journal of applied research'नुसार गर्भाशय प्रत्यारोपणासाठी सात ते दहा लाखांचा खर्च येतो. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंचं म्हणणं आहे. \n\nकाश्मीर विद्यापीठात राज्यशास्त्र विभागाचे माजी अध्यक्ष नूर अहमद बाबा म्हणतात, \"ही केंद्र शासित प्रदेशाची एक अंतर्गत रचना आहे. खूप मोठं विभाजन झालेलं नाही. जम्मूमध्ये विभाजन झालं. काही भागात जम्मू आणि काश्मीरमध्ये जागा त्याच पक्षांच्या खात्यात गेल्या.\"\n\nमाजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ट्वीट करत पीएजीडी केवळ काश्मीर केंद्रीत नाही. त्यांनी जम्मूमध्ये 35 जागा जिंकल्या, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असं म्हटलं आहे. तसंच काश्मीरमध्ये भाजपने केवल तीन जागा जिंकल्या. तरीही त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"जिल्हा विकास परिषद निवडणूक पहिला मोठा राजकीय कार्यक्रम आहे. \n\nया निवडणुकीत एकूण 280 जागांसाठी मतदान घेण्यात आलं. यात केंद्रशासित प्रदेशातील 20 जिल्ह्यातील 14-14 जागांवर 8 टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडली. \n\nजम्मू-काश्मीरमध्ये डीडीसी निवडणूक पहिल्यांदाच पार पडली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंचा भर असे. त्यामुळेच ते कुणाचीही भीड न बाळगता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर आपलं मत प्रदर्शित करत असत.\n\nत्याचं एक उदाहरण म्हणजे भारतानं अमेरिकेसोबत अणुकरार करून आपलं सार्वभौमत्व गहाण ठेवण्याच्या 50 वर्षंआधी ते ठामपणे म्हणाले होते, 'फक्त आधुनिक दिसावं म्हणून अणुऊर्जेवर पैसे उधळणं हे भारतासारख्या गरीब देशाला न परवडण्यासारखं आहे.' त्याऐवजी भारतानं ऊर्जेचा दुसरा पर्याय म्हणून सौरऊर्जेवर भर द्यावा अशी भूमिका ते सातत्यानं मांडत होते. \n\nनाणेशास्त्रातलं निराळं कार्य\n\nकोसंबी यांना 'प्रबोधनकालीन व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या परिस्थितीच्या परिप्रेक्ष्यातून समजून घ्यायला हवं असं ते म्हणत. \n\nते म्हणत, समाजातल्या महान कवींनी फक्त महत्त्वपूर्ण वर्गाची स्थिती आणि आकांक्षा काय आहेत ते व्यक्त करू नये तर कलाकाराने आपल्या वर्गाचं बंधन तोडून पूर्णपणे व्यक्त व्हावं.\n\nसंस्कृत आणि साहित्यावर त्यांची जी वक्तव्य प्रक्षोभक म्हणून गाजली ती वर्गसंघर्षाशी संबंधित होती. याचं उदाहरण म्हणून आपण त्यांनी भातृहारी आणि विद्याकार यांच्या कार्यासंदर्भात जी विधानं केली आहेत ती पाहू शकतो. \n\nज्या प्रमाणे त्यांनी नाणेशास्त्र आणि साहित्याच्या विश्लेषणाचं महत्त्व पटवून दिलं. त्याचप्रमाणे त्यांना भारतीय इतिहासाच्या पुनर्मांडणीसाठी पुरातत्त्व विभागाचं महत्त्वदेखील पटलं होतं. त्यांनी या क्षेत्रात देखील महत्त्वपूर्ण योगदान दिलं. \n\nपुणे जिल्ह्यातल्या पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या पाषाणांचा त्यांनी अभ्यास केला. त्याच बरोबर त्यांनी पुरातत्त्वीय वैशिष्ट्य असलेल्या छोट्या दगडांचा संग्रह केला.\n\nत्यांच्या निरीक्षणाच्या आधारावर त्यांनी प्राचीन काळातील राहणीमान, दक्षिण आणि मध्य भारतातील प्रागैतिहासिक काळातील संबंध याची निरीक्षण मांडली. \n\nत्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच प्राचीन काळातील व्यापारी रस्ते, कुडा येथील बौद्धकालीन गुहा आणि पुरातन शिलालेख सापडले. त्यांनी आपल्या पुस्तकात त्याबाबतची निरीक्षणं मांडली आहेत. \n\nत्यांनी पुरातत्त्वांचा अभ्यास पन्नास वर्षांपूर्वी केला होता. त्यामुळे साहजिकच त्यांचे काही निष्कर्ष आता कालबाह्य, सदोष आणि आता मान्य करता न येण्याजोगे वाटत आहेत. \n\nत्यांनी ऐतिहासिक भौतिकवादाचं ज्ञान आणि आंतरशाखीय विद्याभ्यासाची सांगड घातली. त्यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीचा विविध अंगांनी अभ्यास करून संशोधन केलं. 1940 नंतर त्यांनी शंभरहून अधिक संशोधनात्मक लेख लिहिले. \n\nपारंपरिक इतिहास लेखनाला छेद\n\nत्यांच्या या लेखांचा संग्रह भारतीय इतिहासाचा अभ्यास (1956), पुराणकथा आणि वास्तव (1962), प्राचीन भारतातील संस्कृती आणि नागरी जीवन (1965) या तीन पुस्तकात आहे. \n\nत्यांची शैली परिणामकारक होती, कधीकधी ती बोचरी देखील होती. त्या काळात इतिहासलेखन प्रामुख्यानं वसाहतवादी मानसिकतेमध्ये आणि भूतकाळातील राष्ट्रवादी उदात्तीकरणाच्या साच्यात अडकलेलं होतं. \n\nत्यांचं कार्य हे दोन्ही बाजूंकडे झुकणारं नव्हतं. त्यांच्या कार्यामुळं भारतीय इतिहासलेखनातला साचलेपणा दूर झाला आणि ते प्रवाही..."} {"inputs":"...ंचा या सर्वेक्षणात समावेश करण्यात आला होता. \n\nजवळपास सर्वच नागरिकांनी आधार ओळखपत्र तयार केलं असलं तरी demographic माहितीची गुणवत्ता अधिक सुधारली जाऊ शकत, असं या सर्वेक्षणातून आढळलं. \n\nतसंच मुलभूत माहिती संकलनातल्या त्रुटीचं प्रमाण 8.8% इतकं आढळलं. यामुळे योजनांच्या लाभार्थींना वगळलं जाण्याचीही शक्यता असते. शिवाय माहितीच्या उपयुक्ततेवरही परिणाम होतो. \n\nज्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचं ओळखपत्र नाही, अशांना एक सर्वसमावेशक ओळखपत्र द्यावं, जे बँकांनाही मान्य असेल, ही आधारमागची मूळ संकल्पना होती. आधार ओ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हवी. अशा घटना उघड करणाऱ्या स्वतंत्र यंत्रणा लोकांमध्ये आधारविषयी भीती पसरवत आहेत, असं म्हणण्याऐवजी सरकारनं त्यांच्यासोबत मिळून काम करायला हवं.\n\nशिवाय सरकारनं आधारचे फायदे सांगताना अतिशयोत्कीसुद्धा करू नये. आधारमुळे सरकारी तिजोरीत बचत झाल्याचा सरकारचा अहवाल आहे, मात्र त्याची शहानिशा कुठल्याच स्वतंत्र यंत्रणेने कधीच केलेली नाही. \n\nसरकारने स्वतःहून आधारच्या डेटाची गुणवत्ता आणि सुरक्षितता याविषयीची माहिती जनतेला द्यायला हवी. त्यातील त्रुटींची नोंद ठेवून त्या दूर करण्यासाठी उचलेल्या पावलांची माहितीही द्यायला हवी. अशा पारदर्शकतेमुळे आधार योजना यशस्वी होण्यात मदतच होईल. \n\nसरकारी योजनांमध्ये आधार सक्ती करण्यासाठी सरकार सर्वोच्च न्यायालयानं बहुमतानं दिलेल्या निकालाचा वापर करू शकतं. मात्र तसं करण्याऐवजी आधार केवळ एक ओळपत्रच राहील आणि ते सुरक्षित असेल, याकडे लक्ष द्यायला हवं. \n\nअसं केल्यानं आधारअंतर्गत जी माहिती गोळा करण्यात आली आहे, तिची गुणवत्ताही वाढेल आणि ती अधिक सुरक्षितही होईल. त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या लोकांना होईल आणि आधारमुळे योजनांचा लाभ ज्यांना मिळत नाही असे गरजवंतही त्यांच्या हक्क्पासून वंचितही राहणार नाही.\n\n(रोनाल्ड अब्राहम आणि एलिझाबेथ एस. बेनेट IDinsight संघटनेशी संलग्न आहेत आणि The State Of Adhar Report 2017-18चे सहलेखक आहेत. )\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंचा सहभाग तर आम्ही आधीपासूनच ठेवलेला होता. एकवेळ मोठी माणसं प्रतिसाद द्यायला लाजतील पण मुलं आनंदानं प्रतिसाद द्यायची. या प्रयोगांची तेव्हा माधव कुलकर्णी, माधव मनोहर यांच्यासारख्या समिक्षकांनी दखल घेतली होती. विजय तेंडुलकरांनीही एका नाटकावर लिहिले होते.\n\nमुलांची नाटकं लिहिणं अवघडच नाही तर जे लोक प्रौढांचं चांगलं लिहू शकतात तेच चांगले बालनाट्य लिहू शकतात. मोठ्या लोकांच्या नाटकाचे सगळे नियम येथे लागू आहेत. मुळात आधी चांगलं लिहिता आलं पाहिजे. मोठ्या माणसांचं लिहिता आलं नाही म्हणून बालकांचं लिहिलं अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी, अभ्यासक्रमात करता येईल असं सांगितलं तरी शाळा उदासीन राहायच्या. \n\nशनिवारी नाटक ठेवू नका आम्हाला वह्या तपासायच्या असतात, रविवारी ठेवू नका आम्हाला एकच तर रविवार मिळतो अशी उत्तरं मिळत. अचानक एखाद्या प्रयोगाला मुलांची संख्या कमी व्हायची, तेव्हा त्याचं कारण विचारल्यावर शाळा सहज उत्तर देत, आज परीक्षा सुरु आहे... पण मग हे आम्हाला आधीच सांगितलं पाहिजे असं त्यांना वाटायचं नाही. अगदी सहजपणे ते सांगून टाकत. \n\nभायखळ्याच्या एका इंग्लिश शाळेच्या मुख्याध्यापिका मिशनरी होत्या. त्यांनी 'निम्माशिम्मा राक्षस' पाहिल्यावर आम्हाला मुलांच्या अभ्यासक्रमात काही प्रयोग करण्यासाठी तुमची मदत लागेल असं सांगितलं होतं. पण त्या बदलून गेल्यावर त्यांच्या जागेवर एक मराठी बाई आल्या. त्यांनी लगेच सांगून टाकलं, की आम्ही नाटक वगैरे काही करत नाही. \n\nकाही शाळा निधी उभारण्यासाठी मोठ्यांची नाटकं लावतात आणि त्याची तिकिटं मुलांना खपवायला लावतात. दुर्दैवाने जगभरात एकूणच बालनाट्याबाबत फारच अनास्था आहे. बाकीच्या राज्यांमध्येही फारसं काही घडताना दिसत नाही. मात्र जर्मनीमध्ये ग्रिप्स थिएटरसारख्या काही ठिकाणी चांगलं काम होत आहे.\n\nप्रश्न :झोपडपट्टीपर्यंत नाटक नेण्याचा प्रयोग तुम्ही केलात त्याबद्दल थोडे सांगा...\n\nवंचितांचा रंगमंच ही संकल्पना झोपडपट्टीमधील मुलांसाठी सुरु केली. ज्या शाळा एकांकिकांमध्ये सहभागी होतात त्यांना शाळेच्या नाटकासाठी सेट, लाईट, मेक-अप, कपडे व्यावसायिक लोकांकडून जमवणं परवडत असतं. बरं त्यातील मुलांनाही स्वत:चं काही फारसं करता येत नाही. केवळ ठोकळ्यासारखं उभं राहायचं आणि ती चार वाक्य म्हणायची. पण झोपडपट्टीतल्या मुलांना तेही करायला मिळत नाही. म्हणून आम्ही झोपडपट्टीतल्या मुलांना तुम्हीच तुमचं नाटक बसवा असं सांगितलं. तुम्हीच विषय निवडा, ते लिहा आणि करा. आम्ही त्यात लुडबूड करणार नाही फक्त मदत करू असं सांगितलं.\n\nअडखळत अडखळत का होईना ही मुलं 25-30 मिनिटांची नाटकं करु लागली. त्यात भरपूर पुनरावृत्ती असायची, रोबस्ट स्टाइल असायची पण ती मुलं मुद्दा पोहोचवायची. शिक्षणाची पैशाविना होणारी आबाळ, दारु पिऊन मारणारा बाप, त्यातही मुलीचे फीचे पैसे हिसकावून घेणारा बाप असे अनेक विषय त्यांच्या नाटकात आले. मोठ्या थिएटरमध्ये ज्यावेळेस या मुलांना नाटक करायला मिळाली तेव्हा त्यांना कोण आनंद झाला होता. त्यांनी कधी थिएटर पाहिलेलंही नव्हतं इतके ते गरीब होते. ही सगळी मुलं..."} {"inputs":"...ंचा, बुरशीचा प्रयोगशाळेत आणून अभ्यास केला. त्यानंतर 1988 साली त्यांनी गावात येऊन आपल्या शेतात प्रयोग सुरू केले.\"\n\nपाळेकर सांगतात, \"1988 ते 2000 हा प्रयोगाचा काळ होता. या प्रयोगांदरम्यान पत्नीने घर चालवण्यासाठी दागिने विकले होते. माझे नातेवाईक आणि मित्र दूर गेले. एक प्रकारचा अघोषित बहिष्कार मी अनुभवत होतो. लोक मला पागल म्हणायचे.\"\n\nयाच काळात पाळेकरांना शेतीतलं मर्म सापडलं, \"या जमिनीत आणि निसर्गात सगळं आहे.\"\n\nतिथूनच झिरो बजेट शेतीचं मॉडेल उभं राहिलं. संकरित (हायब्रीड) बियाणांचा कमीत कमी वापर, पारंप... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऊ नये, असा साम्यवादाचा अर्थ सांगणाऱ्या मार्क्सचा माझ्यावर प्रभाव आहे. तर ग्रामस्वराज्याचा प्रयत्न अट्टाहासाने करणारे गांधी मला प्रेरित करतात.\"\n\nपाळेकरांनुसार हरितक्रांतीने देशाला गुलाम बनवलं. \"संकरीत जातीचं बियाणं वापरलं की रायायनिक खत टाकल्याशिवाय पर्याय उरत नाही. रसायनांमुळे पिकांची प्रतिकारशक्ती कमी होते. कीड आली की लोक कीटकनाशकं विकत घेतात आणि एका दृष्टचक्रात शेतकरी अडकतो.\"\n\nभारतातलं पहिलं विद्यापीठ\n\nआता आंध्र प्रदेश मध्ये 'झिरो बजेट शेती' प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे. गेली दोन वर्षं 1000 गावांमध्ये हा प्रयोग सुरू आहे. आता पूर्ण राज्याची शेती रसायनविरहित आणि कीटकनाशकमुक्त करण्याचा निश्चय आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केला आहे.\n\nगेल्या जूनमध्ये नायडू यांनी झिरो बजेट शेतीचं विद्यापीठ सुरू करण्यासाठी 100 कोटी रूपयांची आणि 100 एकर जमीन देण्याची तरतूद करण्यात येणार आहे, अशी घोषणा केली होती. अशा प्रकारचं हे भारतातलं पहिलं विद्यापीठ असणार आहे. आणि सुभाष पाळेकर या विद्यापीठाचे सल्लागार असतील.\n\nझिरो बजेट शेतीतल्या समृद्ध फळबागा\n\nझिरो बजेट शेतीच्या विद्यापीठासाठी आंध्रमध्ये सध्या शास्त्रज्ञांची टीम काम करत असल्याचं रयतू संधिकारा संस्थेचे (Farmers Empowerment Corporation) संचालक टी. विजय कुमार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. ही संस्था आंध्र प्रदेश सरकारने शेतकऱ्यांच्या विकासासाठी स्थापन केली आहे. विद्यापीठाच्या उभारणीसाठी रयतू संधिकारा संस्था काम करणार आहे. \n\n\"विद्यापीठाचा उद्देश शेतकऱ्यांना माहिती, प्रशिक्षण, आणि संशोधन अशा तीन पातळीवर असणार आहे आणि आंध्रमधील प्रत्येक गाव या विद्यापीठाशी जोडलं जाईल,\" अशी माहिती त्यांनी दिली. \n\nपाळेकरांची झिरो बजेट शेती महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू येथील शेतकरी करत आहेत. हरयाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या राज्यातही त्यांची शिबिरं होत असतात. पण पाळेकरांच्या झिरो बजेट शेतीवर टिकाही होते. \n\nझिरो बजेट शेतीवर टिका\n\nपंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्या मते सध्याच्या काळात अशा प्रकारची शेती संयुक्तिक नाही. \"आजही भारतात 25 ते 30 टक्के जनता अर्धपोटी आहे. देशाला लोकसंख्येनुसार एकूण 34 कोटी टनाहून अधिक अन्नधान्याची गरज आहे. आणि वर्षाला आपण 26.9 कोटी टनाच्या आसपास अन्नधान्य पिकवतोय.\"\n\nकमीत कमी नैसगिक..."} {"inputs":"...ंचालक राजेंद्रकुमार दराडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nRRCच्या आधारे जिल्हाधिकारी हे प्रांत किंवा तहसीलदारांमार्फत कारखान्यांवर कारवाई करतात. यात गोदामातली साखर आणि इतर मालमत्ता जप्त केली जाते. पुढं ती साखर आणि मालमत्तेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे दिले जातात. \n\nदरम्यान पुढील कारवाईबाबत अधिक माहिती घेण्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडून आतापर्यंत काही प्रतिक्रिया मिळालेला नाही. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यानंतर ती इथं दिली जाईल.\n\nसाखर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाव मिळत नाही'\n\nऊस तुटून गेल्यावर खोडव्या ऊसाची ट्रॅक्टर आणि कामगारांकडून मशागत करावी लागते. रासायनिक खते लागतात. पण त्या प्रमाणात ऊसाला भाव मिळत नाही. तसंच कारखाने बिलं थकवतात. त्यामुळे काही शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. \n\n\"ट्रॅक्टरने काम करायचं म्हटलं तर डीझेलचा दर वाढला आहे. खुरपणीसाठी कामगारांची मजूरी वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांच्या वीजपंपाना भरमसाट बिलं आली आहेत. त्यानंतर ऊस तोडून घालवण्यासाठीही शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागत आहेत. ऊस कामगारांना कारखाना पैसे देतो. तरीही ते शेकऱ्यांकडून पैसे घेतात. दुसरीकडं ऊस वाहतूकदारांनाही प्रत्येक खेपेला पैसे द्यावे लागतात,\" असंही मकांदर यांनी सांगितलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंची आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (आयएमएफ) मुख्य अर्थतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली.\n\nपीयूष गोयल के साथ गीता गोपीनाथ\n\nगीता गोपीनाथ हॉर्वर्ड विद्यापीठात इंटरनॅशनल स्टडीज ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राचार्य होत्या. त्यांनी इंटरनॅशनल फायनान्स आणि मॅक्रोइकॉनॉमिक्समध्ये संशोधन केले आहे.\n\nआयएमएफच्या प्रमुख क्रिस्टीन लॅगार्ड यांनी गीता गोपीनाथ यांच्या नियुक्तीबद्दल माहिती देताना म्हटलं होतं, \"गीता जगातील सर्वोत्तम अर्थतज्ज्ञांपैकी एक आहे. त्याच्याकडे उत्तम शैक्षणिक ज्ञान, बौद्धिक क्षमता आणि व्यापक आंतरराष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात आली.\n\n2010 मध्ये गीता याच विद्यापीठात प्राध्यापक झाल्या आणि त्यानंतर 2015 मध्ये त्या इंटरनॅशनल स्टडीज ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक बनल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंची चळवळ त्यातही हे दिसतं. बाबासाहेब स्वतः परदेशात शिकले. तिथं स्वतःच त्यांनी या गोष्टींचा अनुभव घेतला आणि त्यातून आपल्या चळवळीला दिशा दिली\"\n\nपण तसं आता होताना दिसत नाही, आणि भारतातली दलित चळवळ फार स्थानिक रुपात मर्यादीत आहे, याकडे सूरजनं लक्ष वेधून घेतलं. \"दलित कार्यकर्त्यांना त्यांच्या गावापर्यंत, शहरापर्यंत, गटापर्यंतच मर्यादित ठेवलेलं दिसतं. दलित चळवळ वैश्विक असू शकते का, याविषयीही माध्यमांतून चर्चा झालेली नाहीये.\"\n\n\"आता एकदोन सीटसाठी पूर्ण चळवळ वाया घातलेले लोक आहेत, ते कसे जागतिक स्तराकडे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गवारीकडेही लक्ष द्यायला हवं' \n\nसमान हक्कांसाठी लढणाऱ्या LGBTQ सारख्या चळवळींमध्येही जातीवादी लोक दिसून येतात याकडे सूरज लक्ष वेधतो. \n\n \"त्यामुळे आपल्याला आर्थिक वर्गवारीकडेही पाहावं लागेल. अर्बन एलिट- शहरी वर्ग दलितांमध्येही आहे. पण आजही सत्तर टक्के बहुजन समाज गावाखेड्यांत राहतो. त्यामुळे मुंबई-पुण्यात राहणारे किंवा माझ्यासारखे परदेशात बसलेले लोक यांच्यापेक्षा गावाखेड्यातलं दलित समाजाचं वास्तव हे वेगळं आहे. त्यामुळं आपल्याकडे संवेदनशीलता असणं महत्त्वाचं आहे.\" \n\nअसा संवेदनशील आणि सर्वसामावशेक चळवळींमध्ये फुले, शाहू, आंबेडकर यांचं नाव वारंवार घेतलं जातं. पण त्यांचा लढा साधारण सव्वाशे वर्ष जुना आहे. तर अमेरिकेतल समान हक्कांसाठी दोन शकतांनंतरही संघर्ष सुरू आहे. ही गोष्ट काय सांगते? \n\n\"शोषण एका कायद्यानं संपत नाही. मला वाटतं, की ते एका पिढीत तरी संपावं. पण जेव्हा तुम्ही एका समाजाला मुक्त करता, तेव्हा त्याचा मूळ पाया मुक्त करत नाही. समाजाचा आर्थिक पाया असो, किंवा सांस्कृतिक जागा, किंवा धार्मिक जागांच्या त्यावर नियंत्रणात लोकशाही दिसत नाही. तिथे विशिष्ट वर्गाचं नियंत्रण असतं ज्याला 'ruling class' असं म्हणतात. भारतात Ruling class बरोबर Ruling casteचंही मिश्रण होतं आणि हे लढे फक्त तात्पुरते राहतात. जोपर्यंत ही विषमता संपणार नाही, तोपर्यंत हा लढा चालू राहील.\" \n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंची पत्नी आणि मुलगा आदित्य हेदेखील या समारंभाला हजर नव्हते, असं वृत्त एबीपी माझाच्या वेबसाइटनं दिलं आहे.\n\nअमित ठाकरे आणि मिताली बोरुडे यांचा सोमवारी साखरपुडा झाला.\n\nमहालक्ष्मी रेसकोर्सच्या टर्फ क्लबवर झालेल्या या साखरपुड्याचं आमंत्रण उद्धव यांना नसल्याचंही एबीपी माझानं म्हटलं आहे. \n\nराज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर खूपच कमी प्रसंगी दोन्ही भाऊ एकत्र आले आहेत. अमित ठाकरे यांच्या साखरपुड्याच्या निमित्ताने दोघे एकत्र येतील, अशी अटकळ होती. पण तसं काहीच झालं नसल्याचं 'एबीपी माझा'नं नमूद केलं.\n\n'विन... उर्वरित लेख लिहा:","targets":"बदलती जीवनशैली, कामाचा वाढता तणाव, कौटुंबीक हिंसाचार, हुंड्यासाठी झळ, मानसिक दबाव, प्रेमसंबंधांमधील तणाव या कारणांमुळे या आत्महत्या होत असल्याचंही या वृत्तात म्हटलं आहे.\n\nमहाराष्ट्राखालोखाल मध्य प्रदेशमध्ये 565 आणि तेलंगणात 560 महिला आत्महत्या करतात. या काळात गोव्यात फक्त एकाच महिलेनं आत्महत्या केल्याचेही एनसीआरबीच्या अहवालात म्हटलं आहे.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंचुवार यांना याबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं होतं की, \"धनंजय मुंडे यांचे देवेंद्र फडणवीसांशी उत्तम संबंध आहेत. काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांना 'वर्षा' बंगल्यावर देवेंद्र फडणवीसांनी बोलावलं होतं. त्यावेळी रात्री दीड वाजता धनंजय मुंडे आणि अजित पवार हे दोघेही तिथं गेले होते.\n\nत्यामुळे या सर्व घडामोडींमध्ये त्यांचा रोल असेल हे नक्की. कारण त्यांच्या बंगल्यातच सर्व लोकांना बोलावण्यात आलं होतं. ते अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.\"\n\nत्यावेळी घडलेला हा सगळा घटनाक्रम तुम्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाष्ट्रवादीमध्ये असले तरी त्यांचे मूळचे संस्कार भाजपचे आहे. गोपीनाथ मुंडेच्या नेतृत्वात फडणवीस यांनीही काम केलं आहे. मुंडेचा वारसदार कोण? हा प्रश्न जेव्हा समोर आला तेव्हा धनंजय मुंडे राष्ट्रवादीत गेले.\" \n\n\"पंकजा मुंडे या कायम महाराष्ट्र भाजपमध्ये फडणवीस यांच्या प्रतिस्पर्धी राहिलेल्या आहेत. त्यांच्यातलं शीतयुद्ध सर्वांना माहिती आहे. त्यासाठी धनंजय मुंडे यांच्याशी असलेले संबंध जपणं फडणवीसांना महत्त्वाचं वाटलं असेल म्हणून फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली असू शकते, असं संदीप प्रधान यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंचे प्रतिनिधी मनोज वैद्य यांच्याशी आम्ही बातचीत केली.\n\nयाबद्दल वैद्य सांगतात की, \"बदलापूर शहरातले नाले असोत किंवा कल्याण भागातले असोत, या ओढ्या-नाल्यांच्या भोवती प्रचंड बांधकामं झाली आहेत आणि होत आहेत हे आम्हाला मान्य आहे. उलट आज या उपनगरांमध्ये आलेला पूर हा नदीपेक्षा तिथल्या नाल्यांना आलेला पूर आहे हे म्हणणं वावगं ठरणार नाही. मात्र बांधकाम व्यावसायिक बांधकाम करताना शहराचा विकास आराखडा आधारभूत मानतो.\n\n\"या विकासआराखड्यात नाले-ओढे जे पुढे उल्हास नदीला जाऊन मिळतात त्यांचा तांत्रिक उल्लेख आढळत नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्प पाहतो. नदी किनाऱ्याजवळ घरं अशी त्यांची जाहिरात असते. दिवाळी ते होळीपर्यंतच्या काळात या घरांची मोठी जाहीरात बांधकाम व्यावसायिक करतात. त्याच काळात ही घरं विकली जातात. मात्र पावसाळ्यात जरा जरी मोठा पाऊस झाला तरी या ठिकाणी पाणी शिरतं. परवा आलेला पूर याच भागात आला ही बाब लक्षणीय आहे,\" ते सांगतात.\n\nउल्हास नदीची पूररेषा नसल्याबद्दल बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रकाश बोरसे यांना विचारलं असता, त्यांनी पूररेषा आखणीचं काम पालिकेचं नसून राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचं असल्याचं सांगितलं. तसंच इथून पुढे त्यांच्याकडून आखणी न झाल्यास काल्पनिक पूररेषा पकडून शहरातील बांधकामं नियंत्रित केली जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.\n\n'नदींजवळ चाळी आणि इमारती'\n\nकल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर या शहरांची वाढीची मर्यादा आता पूर्णतः संपली आहे. यामुळे या शहरांलगतच्या ग्रामीण भागाला नागरीकरणाचे वेध लागले आहेत. कारण या ग्रामीण भागातल्या लोकांनी या शहरांमधल्या जमिनींना मिळालेला सोन्याचा भाव पाहिलेला आहे. त्यामुळे अल्पावधीत श्रीमंत होण्याची इच्छा या ग्रामीण भागातही दिसते.\n\nम्हणूनच उल्हासनगरपासून जवळ असलेल्या वरप, कांबा, रायते या गावांमध्ये सध्या मोठे इमारत प्रकल्प आणि चाळी उभ्या राहिल्या आहेत. पण यंदा पाऊस मोठा झाला आणि याच भागात पाणी शिरलं. तसंच उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीतही अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं. \n\nएकट्या बदलापूरात 50 कोटी नागरी मालत्तेचं आणि 40 कोटी खाजगी असं एकूण 90 कोटींचं नुकसान पूरामुळे नुकसान झालं.\n\nउल्हासनगर शहराच्या हद्दीत नाले मृतप्राय अवस्थेत असलयाचा आरोप होतो. त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने इथे पूरस्थिती ओढावल्याचं तज्ज्ञ सांगतात.\n\nयाबाबत आम्ही उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याशी संवाद साधला. देशमुख सांगतात, \"अनधिकृत बांधकाम आणि उल्हासनगर हे समीकरण असल्याची टीका सातत्याने होते. मात्र हे निर्वासितांचं शहर असून इथलया लोकांना शासनाने 1974 साली भूखंड दिले होते. तेव्हा लोकांनी हळूहळू इथे बांधकामं उभी केली. त्यामुळे इथली परिस्थिती आज ओढावलेली नाही. हे लक्षात घ्यायला हवं. उलटपक्षी आता अंबरनाथ तालुक्यात आलेल्या पुराच्या वेळी सर्वाधिक मदत ही उल्हासनगर महापालिका पोहोचवण्यात यशस्वी झाली.\"\n\n90 कोटींचं नुकसान\n\nबदलापूर ते कल्याण भागात पुराने आणि विशेषतः उल्हास नदीच्या पुराने घातलेलं थैमान हा महालक्ष्मी..."} {"inputs":"...ंच्यावतीने सर्व कामकाज पहायचे. बाळासाहेब माध्यमांतून किंवा त्यांच्या प्रवक्त्यांमार्फतच भूमिका मांडायचे,\" असंही सुजाता आनंदन सांगतात. \n\nजावेद मियांदादला काय म्हणाले होते बाळासाहेब? \n\nट्रेलरमध्ये बाळासाहेब ठाकरे आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदाद यांची भेट दाखवली आहे. त्या सीनमध्ये बाळासाहेब मियांदादच्या बॅटिंगची स्तुती करतात आणि त्याचबरोबर सीमेवर शहीद होणाऱ्या जवानांच्या बलिदानाबद्दलही बोलताना दिसतात.\n\nजावेद मियांदाद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यातलं जे दृश्य चित्रित करण्यात आलं आहे, ते सार्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"आनंदन सांगतात. \n\nसोंगाड्यासाठी उतरवलं देवानंदाच्या चित्रपटाचं पोस्टर \n\nट्रेलमधल्या एका दृश्यात बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात मराठी भाषकांचा मुद्दा लावून धरताना देवानंदचा चित्रपट 'तेरे मेरे सपने'चं पोस्टर उतरवतात. त्याऐवजी 'सोंगाड्या' या दादा कोंडकेंच्या मराठी चित्रपटाचं पोस्टर लावलं जातं.\n\nसुजाता आनंदन यांनी हे दृश्यं खरं असल्याचं सांगितलं आहे. \n\n1971 साली कोहिनूर थिएटरमधून देवानंदचा चित्रपट 'तेरे मेरे सपने'चं पोस्टर उतरवण्यात आलं. शिवसेनेचं वय तेव्हा अवघं पाच वर्षं होतं. मात्र या कृतीनं शिवसेनाला पक्ष म्हणून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी एक मुद्दा मिळाला, असं आनंदन यांनी म्हटलं. 'तेरे मेरे सपने'ऐवजी लावण्यात आलेला 'सोंगाड्या' सुपरहिट ठरला होता. \n\nविशेष म्हणजे देवानंद आणि बाळासाहेब ठाकरेंची मैत्री खूप जुनी होती. बाळासाहेब ठाकरे व्यंगचित्रकार म्हणून काम करायचे, तेव्हापासून देव आनंद आणि बाळासाहेब एकमेकांना ओळखायचे. दोघंही अनेकदा सोबत जेवायला जायचे. एकमेकांच्या घरीही त्यांचं जाणंयेणं होतं.\n\nपण तरीही मराठीच्या मुद्द्यासाठी बाळासाहेबांनी 'सोंगाड्या'ला प्राधान्य दिल्याचं सुजाता आनंदन यांनी सांगितलं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंच्यावर टीका केली आहे. \n\nपण उद्धव ठाकरे हे आजारी असताना राज हे स्वतः गाडी चालवत त्यांना हॉस्पिटलमधून घरी घेऊन आले होते. राज यांची ईडी चौकशी होणार हे विचारल्यावर उद्धव हे राज यांच्या बाजूने उभे राहिले. \n\nउद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा राज हे आवर्जून उपस्थित राहिले. राज यांचे पुत्र अमित यांच्या लग्नाला उद्धव ठाकरे कुटुंबासह उपस्थित राहिले. \n\nया घटना दोघांमधला सुसंवाद अधोरेखित करणाऱ्या असल्या तरी दोघांमधले राजकीय मतभेद दूर करण्याएवढा नसल्याचं बोललं जातं. \n\nराही भिडे सांगतात, \"उद्ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"िधानसभा निवडणुकीवेळी काय राजकीय चित्र असेल यावरही काही गोष्टी अवलंबून असतील,\" असं राऊत यांना वाटतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. या काळात झालेलं नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न अजूनही भारताकडून सुरू आहे. \n\nकाळा पैसा असो किंवा कोव्हिड-19 या समस्या दूर करण्यासाठी आपण देशहितासाठी असे निर्णय घेतल्याचा मोदी यांचा दावा होता. \n\nपण फॉरेन पॉलिसी या मासिकाचे मुख्य संपादक रवी अग्रवाल यांच्या मते, \"ही व्याख्या इतक्या सहजपणे केली जाऊ शकत नाही. तुम्ही GDP सारखे नंबर वापरून ही गोष्ट सविस्तर मांडू शकता.\"\n\n\"पण, नरेंद्र मोदी यांच्याकडून काही चुका झाल्या असल्या तरी त्यांनी घेतलेले काही निर्णय योग्य ठरल्याचं... उर्वरित लेख लिहा:","targets":"र, गुजरातमध्ये वाढलेली खासगी गुंतवणूक यांमुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंत मतदार प्रभावित झाले. पण कमी लोकसंख्या असलेल्या राज्यात या क्षेत्रात मिळवलेलं यश इतकं मोठंही म्हणता येणार नाही. शिवाय गुजरातचा सामाजिक दर्जाही उंचावला नाही,\" असं मुखोपाध्याय सांगतात.\n\nमोदी यांच्याभोवती निर्माण झालेल्या वलयाने सर्वांना प्रभावित केलं होतं. मीही ती चूक केली होती. आमच्याकडे लाल फित नसून रेड कार्पेट आहे, असं मोदी एकदा म्हणाले होते. पण आता जी विदेशी मदत आहे, तिच्यासाठी ही रेड कार्पेट कुठे आहे, असा प्रश्न मुखोपाध्याय विचारतात.\n\nमाध्यमांनुसार, भारताला विदेशातून मिळालेली मदत विमानतळांवर अडकून पडली आहे. \n\nसध्याच्या परिस्थितीने मोदींची कमकुवत बाजू उघडी पाडली आहे, असं निरीक्षकांचं मत आहे. \n\nते सांगतात, मोदी यांची केंद्रीकृत शैली गेल्या वर्षी आश्वासक वाटली होती. पण यंदाच्या वर्षी त्यांनी राज्याकडे चेंडू टोलवल्याने त्यांच्यातील पोकळपणा दिसून आला. \n\nइतर देशांना लशींचा पुरवठा त्यांनी केला होता. पण तोच निर्णय आता निष्काळजीपणाचा वाटू लागला आहे. नरेंद्र मोदी यांचे समर्थक त्यांच्या बहुसंख्याकवादाचं समर्थन करतात. पण आता याच कारणामुळे सध्याच्या संकटाच्या काळात मोदी विरोधी पक्षासोबतही चर्चा करू शकत नाहीयेत, असं तज्ज्ञांना वाटतं.\n\nरवी अग्रवाल सांगतात, \"नरेंद्र मोदी प्रत्येक ठिकाणी श्रेय घेण्यास, स्वतःच्या नावाचा शिक्का मारण्यास उत्सुक असतात. पण आता उलट परिस्थिती निर्माण होत असताना त्यांना ती जबाबदारीही स्वीकारावी लागेल.\"\n\nनरेंद्र मोदी यांनी परदेशातही एक आकर्षक प्रतिमा निर्माण केली आहे. भारताबाहेर त्यांची प्रतिमा सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहोचली.\n\nमेडिसन स्क्वेअरमध्ये त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना सोबत घेऊन मोठी सभा घेतली. हाऊडी मोदी कार्यक्रमात टेक्सासमध्ये त्यांनी लोक जमा केले होते. त्यांनी आपल्या प्रतिमेचा अतिशय आक्रमकपणे वापर केला होता, त्यावेळी मोदींना आगामी काळातील सर्वात प्रभावी नेते असंही संबोधण्यात आलं होतं, असं अग्रवाल म्हणाले. \n\nनरेंद्र मोदी यांचा आक्रमक राष्ट्रवाद हा भारताला महासत्ता बनवण्याच्या दिशेने भारतातील आणि परदेशातील भारतीयांना दिलेलं एक आश्वासन होतं.\n\nपण कोव्हिड संकटादरम्यान थायलंड, व्हिएतनाम, बांग्लादेश या देशांनी भारतापेक्षाही चांगली कामगिरी केली आहे, असं अग्रवाल म्हणतात. \n\n\"त्यामुळे परदेशातील भारतीय..."} {"inputs":"...ंच्याविरोधात जाऊन धोरणं ठरवत नव्हते, पण आम्ही जितका वेळ एकत्र घालवला त्यावरून माझ्या हे लक्षात आलं की ते अत्यंत ज्ञानी आणि कमालीचे सभ्य गृहस्थ होते.\" \n\nसोनिया गांधी आणि बराक ओबामा\n\nते सोनिया गांधींविषयी लिहितात...\n\nओबामा यांनी सोनिया गांधींचं वर्णन 'साठीतली, पारंपरिक साडी नेसलेली, काळ्या डोळ्यांची आणि शोधक नजरेची, शांत आणि शाही वावर असलेली महिला' असा केला आहे.\n\n\"त्या आधी गृहिणी होत्या पण आपला नवरा गमावल्याच्या दुःखातून बाहेर आल्या आणि राष्ट्रीय राजकारणात मोठ्या प्रभावशाली नेत्या बनल्या ही गोष्टच... उर्वरित लेख लिहा:","targets":"लिहितात. \n\nत्याच्या पुस्तकात हाही उल्लेख आहे की जेव्हा ते मनमोहन सिंगांच्या घरून निघाले तेव्हा त्यांच्या मनात आलं की हे पंतप्रधान पायउतार झाल्यानंतर देशात काय होईल? \n\n\"सोनिया गांधींच्या प्रयत्नांना यश येत सत्ता काँग्रेसकडे आणि पर्यायाने राहुल गांधीच्या हातात जाईल आणि काँग्रेस देशात आपला वरचष्मा कायम ठेवू शकेल की भाजपचा विभाजनवादी राष्ट्रवाद जिंकेल?\" \n\n2010 मध्ये बराक ओबामा भारत भेटी दरम्यान\n\n\"मला काँग्रेसच्या यशाबद्दल साशंकता वाटली. यात मनमोहन सिंगांची काही चूक नव्हती. त्यांनी त्यांचं काम चोख केलं होतं. त्यांनी उदारमतवादी लोकशाहीची मुल्य जपली होती, राज्यघटनेतल्या गोष्टी पाळल्या होत्या. नित्यनियमाने करावं लागणारं, किचकट असं जीडीपी वाढवण्याचं कामही त्यांनी केलं होतं. सामजिक सुरक्षेची व्याप्ती वाढवली होती. माझ्यासारखाच त्यांचाही विश्वास होता की हेच सगळं लोकशाहीत करायचं असतं. खासकरून भारत किंवा अमेरिकेसारख्या अनेकविध धर्म आणि वंशांच्या देशांमध्ये.\" \n\nपण यानंतर ओबामा हाही प्रश्न स्वतःला विचारतात की \"हिंसा, हाव, भ्रष्टाचार, राष्ट्रवाद, वंशभेद आणि धार्मिक उन्माद, आपल्या कमतरता झाकण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखणं या अगदी प्राथमिक मानवी भावना आहेत ज्या अनिश्चितेतच्या, नैतिकतेच्या काळात उफाळून येतात. या भावना इतक्या शक्तीशाली असतात की कोणत्याही लोकशाहीला त्यांना कायमस्वरूपी आळा घालणं शक्य नाही का?\"\n\n\"या वृत्ती प्रत्येक ठिकाणी दबा धरून बसलेल्या असतात. कुठेही विकासाचा दर मंदावला, किंवा लोकसंख्येचं स्वरूप बदललं, किंवा एखाद्या प्रभावशाली नेत्याने लोकांच्या मनातल्या असुरक्षिततेचा फायदा घ्यायचं ठरवलं तर लगेच उसळी मारतात.\" \n\nओबामांच्या प्रश्नांचं उत्तर 2014 मध्ये मिळालं जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपला दणदणीत विजय मिळाला. \n\nओबामा 2015 साली, नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना पुन्हा भारभेटीवर आले होते. पण त्यांच्या पुस्तकाच्या पहिल्या भागात 2011 मध्ये झालेल्या ओसामा बिन लादेनचा मृत्यू इथपर्यंतच्याच घटनांचा समावेश आहे. दुसऱ्या भागात कदाचित मोदींचा उल्लेख असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ंजय राठोड यांनी शिवसेनेचा भगवा फडकवला. 2004मध्ये तत्कालीन गृह राज्यमंत्री असलेल्या माणिकराव ठाकरेंचा पराभव करत ते पहिल्यांदा विधानसभेत पोहचले. \n\n2009 मध्ये दारव्हा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. त्यातून दारव्हा मतदार संघ रद्द होऊन दिग्रस मतदार संघ अस्तित्वात आला. या मतदारसंघातून राठोड यांनी तत्कालीन क्रीडा मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला. \n\nराठोड यांनी 2014 मध्ये आमदारकीची हॅटट्रिक साधली. राष्ट्रवादीचे नेते वसंत घुईखेडकर यांचा त्यांनी पराभव केला. 2019 मध्ये संजय देशमुख यांचं तगडं आव्हान त्यांच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांनी मोठं काम केलंय. तात्या लहाने यांच्याकडून घेतलेल्या शिबिरात त्यांनी हजारो लोकांचे डोळ्यांची शस्त्रक्रिया करून घेतली. यवतमाळ शहरात एवढे दिग्गज नेते असतांना स्वबळावर त्यांनी महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी मोठे आंदोलन केली. \" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंट करून आपला जीव गमवला आहे. परंतु, चीनमधली ही समस्या वेगळी आहे, कारण यामागे मोठी आर्थिक गणितं आहेत. असे थेट व्हीडिओ प्रक्षेपित करणारे त्यांच्या प्रेक्षकांकडून ऑनलाईन वर्गणी घेतात.\n\nचीनमधल्या अनेक वेबसाईट प्रेक्षकांना वर्चुअल गिफ्ट पाठवण्याची विनंती करतात, नंतर ज्याचं रुपांतर रोख पैशांमध्ये करून घेता येतं. \n\nद पेपर वृत्तापत्रातल्या लेखात 'हा विकत घेतलेला मृत्यू' असा उल्लेख घेण्यात आला आहे. तर, एका वृत्तवाहिनीवर बोलताना या विषयीचे अभ्यासक झिन्हू म्हणाले, \"ज्यांनी-ज्यांनी पैसे भरून वू यांचा व्हीडिओ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हीडिओ थांबवले पाहिजेत असं स्पष्टपणे म्हटलं आहे.\n\n( या वृत्तासाठी अधिक माहिती वै झोऊ यांनी दिली आहे.)\n\nआणखी वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंट कॉस्ट मेथड\n\n3. इनपुट\/आऊटपुट कॉस्ट मेथड\n\nपहिल्या फॉर्म्युल्यानुसार, जर एखादी महिला बाहेर जाऊन 50 हजार रुपये कमवू शकत असेल आणि त्याऐवजी ती घरात काम करत असेल, तर तिच्या कामाचं मूल्य 50 हजार रुपये मानलं पाहिजे.\n\nधुणीभांडी, कपडे धुणे ही कामं प्रामुख्याने महिलाच करतात.\n\nदुसऱ्या फॉर्म्युल्यानुसार एक स्त्री करत असलेल्या 'घरातल्या कामाचं' मूल्य त्या कामासाठी जो खर्च येतो त्यावरून निश्चित होतं. सोप्या शब्दात सांगायचं तर घरातली स्त्री जे काम करते त्याच कामासाठी मदतनीस ठेवल्यास त्यासाठी मदतनीस जेवढं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित्वाचं प्रतिक आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सामाजिक समानतेच्या दिशेने टाकलेलं पाऊल आहे आणि यातून सर्वांना प्रतिष्ठा मिळते.\"\n\nस्त्रिया जे काम करतात ते काय आहे?\n\nबारकाईने बघितल्यास गृहिणी म्हणून स्त्री जेव्हा काम करत असते तेव्हा ती तीन वर्गांना सेवा देत असते. पहिला वर्ग ज्येष्ठ नागरिकांचा. जे देशाच्या अर्थ्यवस्थेत स्वतःचं योगदान देऊन निवृत्त झालेले असतात. दुसरा वर्ग तरुणांचा. हा वर्ग देशाच्या जीडीपीमध्ये हातभार लावत असतो आणि तिसरा वर्ग असतो लहान मुलांचा, जे भविष्यात अर्थव्यवस्थेला हातभार लावणार आहेत. \n\nतांत्रिक भाषेत याला 'अॅबस्ट्रॅक्ट लेबर' म्हणतात. हे असे श्रम असतात जे कुठल्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत प्रत्यक्षात जे श्रम लागतात त्याच्या पुनरुज्जीवनामध्ये थेट हातभार लावत असतात. \n\nघरगुती कामं\n\nसोप्या शब्दात सांगायचं तर एक गृहिणी आपल्या नवऱ्याचे कपडे धुणे, इस्त्री करणे, त्यांच्या खाण्या-पिण्याची सोय करणे इथपासून ते त्याच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घेत असते. या सर्वांमुळे तो घराबाहेर उत्तम काम करू शकतो. ती मुलांचा अभ्यास घेते. यातून भविष्यात हीच मुलं देशाच्या मनुष्यबळात योगदान देत असतात. गृहिणी आई-वडील, सासू-सासरे म्हणजेच देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावून निवृत्त झालेल्या ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घेते. \n\nआता या संपूर्ण समिकरणातून गृहिणीला वगळलं तर सरकारला लहान मुलांची काळजी घेण्यासाठी बाल-कल्याण सेवा, ज्येष्ठांची काळजी घेण्यासाठी वृद्धाश्रम, केअर गिव्हर, आरोग्यसेवा अशा सर्व सेवांवर बराच खर्च करावा लागेल. \n\nस्त्रियांनी काम बंद केल्यास काय होईल?\n\nखरंतर हे काम सरकारचं आहे. कारण, नागरिकांच्या देखभालीची जबाबदारी ही सरकारचीच असते. मात्र, सध्या हे काम गृहिणी करते. त्यामुळे गृहिणींनी सरकारसाठी मोफत काम करणं बंद केलं तर काय होईल?\n\nअसंघटित क्षेत्राशी संबंधित विषयांवर अभ्यास केलेल्या जेएनयूच्या प्राध्यापिका अर्चना प्रसाद यांच्या मते स्त्रियांनी घरातली कामं करणं बंद केलं तर ही संपूर्ण यंत्रणाच ठप्प होईल. \n\nभारतीय हॉकी टीमची माजी कर्णधार सुशीला चानू घरी चहा बनवताना\n\nत्या म्हणतात, \"स्त्रियांनी हे अनपेड काम करणं थांबवलं तर संपूर्ण यंत्रणाच ठप्प होईल. कारण स्त्रिया जे अनपेड काम करतात त्यामुळेच सिस्टिम सबसिडाईज्ड आहे. घरातली कामं किंवा केअर गिव्हिंगचं काम यांचा खर्च सरकार किंवा कंपन्याना करावा लागला तर..."} {"inputs":"...ंडल आयोगाच्या समिती लागू केल्या. त्यामुळे राजकारणाला एक वेगळं वळण मिळालं. पण भाजपच्या 'कमंडल'समोर मंडल फार दिवस टिकू शकलं नाही. \n\nअर्थात, या मंडलच्या राजकारणावरून मुलायम सिंह यांना सत्ता मिळवण्यात यश आलं. 1990 साली बाबरी मशिदीवर चालून जाणाऱ्या भाजप समर्थित हिंदू कारसेवकांवर गोळ्या चालवण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यामुळे त्यांनाही खुर्ची गमवावी लागली.\n\nमुलायम सिंह यांना 'मौलाना मुलायम' असा किताब मिळाला खरा, पण त्यांना एक व्होट बँकही मिळाली. (जी व्होट बँक काँग्रेसकडून त्यांच्या दिशेने आली होती.)मात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंडला पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाने पराभवाचा दणका दिल्याने त्यांचे आव्हान प्राथमिक फेरीतच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली आहे. इंग्लंडला उर्वरित दोन्ही लढतीत विजय मिळवणं क्रमप्राप्त आहे. \n\nभारतीय संघ स्पर्धेत आतापर्यंत अपराजित आहे. भारतीय संघाने पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला नमवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धची मॅच पावसामुळे रद्द झाली होती. \n\nदुसरीकडे इंग्लंडने दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान, बांगलादेश, वेस्ट इंडिज यांना नमवलं मात्र ऑस्ट्रेलिया, पाकिस्ता... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि वेस्ट इंडिजविरुद्ध प्रत्येकी 4 विकेट्स घेत शमीने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. \n\nअफगाणिस्तानविरुद्ध हॅट्रिक घेत शमीने वर्ल्ड कपमध्ये असा पराक्रम करणारा केवळ दुसरा भारतीय बॉलर ठरला आहे. भुवनेश्वर पुरेशा विश्रांतीनंतर फिट झाला आहे. इंग्लंडविरुद्ध भुवनेश्वरने संघात पुनरागमन केल्यास संघात बदल होऊ शकतो. \n\nयुझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या फिरकी जोडगोळीवर संघव्यवस्थापनाचा विश्वास आहे. जसप्रीत बुमराहने प्रत्येक मॅचमध्ये आपलं कौशल्य सिद्ध केलं आहे. धावा रोखणं आणि विकेट्स पटकावणं या दोन्ही आघाड्यांवर बुमराह यशस्वी ठरला आहे. बुमराह टीम इंडियाचं ट्रंप कार्ड आहे. \n\nइंग्लंडच्या फलंदाजीला ग्रहण \n\nजोरदार फटकेबाजीसाठी प्रसिद्ध इंग्लंडचे फलंदाज ढेपाळत असल्याचं चित्र आहे. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीतून सलामीवीर जेसन रॉय सावरला आहे. रॉयच्या आगमनाने इंग्लंड कॅम्पमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. \n\nजो रूट, जोस बटलर, इऑन मॉर्गन, बेन स्टोक्स, जॉनी बेअरस्टो या सगळ्यांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारतासारख्या बलाढ्य संघाविरु्ध खेळताना या अव्वल बॅट्समनवर जबाबदारी आहे. \n\nइंग्लंडची गोलंदाजी चिंतेचा विषय\n\nजोफ्रा आर्चर, लायम प्लंकेट, मार्क वूड, आदिल रशीद, मोईन अली आणि बेन स्टोक्स या सगळ्यांना प्रतिस्पर्धी संघाचा ऑलआऊट करण्यात सातत्याने अपयश आलं आहे. इंग्लंडला सेमी फायनलमध्ये धडक मारायची असेल तर त्यांच्या गोलंदाजांना चमकदार कामगिरी करावी लागेल. जोफ्रा आर्चरच्या फिटनेसविषयी थोडी साशंकता आहे. \n\nहेड टू हेड \n\nभारत आणि इंग्लंड वर्ल्ड कपमध्ये सातवेळा एकमेकांसमोर आले आहेत. भारताने 3 तर इंग्लंडने 3 मॅचेस जिंकल्या आहेत. एक मॅच टाय झाली आहे. त्यामुळे विजयाचं पारडं 50-50 असं आहे. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेत या दोन संघांमध्ये शेवटचा मुकाबला झाला होता. ती मॅच टाय झाली होती. \n\nखेळपट्टी आणि वातावरण \n\nबर्मिंगहॅमच्या मैदानावर दोन मॅच झाल्या आहेत. या दोन्हीमध्ये मोठ्या धावसंख्येची नोंद झाली नाही. \n\nसंघ \n\nभारत- विराट कोहली, रोहित शर्मा, के.एल.राहुल, ऋषभ पंत, विजय शंकर, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हार्दिक पंड्या. \n\nइंग्लंड-इऑन मॉर्गन (कर्णधार), जेसन रॉय, जेम्स विन्स, जो रूट, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर, बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, लायम प्लंकेट, मार्क..."} {"inputs":"...ंडी इथल्या मंडयांतून आम्ही माल उचलला होता. मात्र, त्यांनी नव्याने लावलेल्या निर्बंधांमुळे सगळं संपलं.\"\n\n\"व्यापाऱ्यालाही फटका बसला, दुकानदारालाही फटका बसला आणि मंडईलाही फटका बसला. व्यापारी मार्ग आज नाही तर उद्या खुला होईल, यासाठी तेव्हा प्रयत्न सुरू होते. मात्र, आता भारताने जी परिस्थिती वाढून ठेवली आहे, त्यातून कुठलाच तोडगा निघताना दिसत नाही.\"\n\nगौहर अहमद काश्मिरी सांगतात की दोन्ही बाजूंकडून ज्या 21 वस्तूंच्या आदान-प्रदानाला परवानगी होती त्यात सर्वात प्रसिद्ध श्रीनगरहून येणाऱ्या शाली होत्या. त्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी.\"\n\nइथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सरकारी आकडेवारीनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात दरवर्षी 3 अब्ज रुपयांहून जास्त व्यापार होतो. दोन्ही बाजूकडून 35-35 ट्रक येण्याची आणि जाण्याची परवानगी आहे. \n\nहे ट्रक आठवड्यातून चार दिवस सकाळी नऊ ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत सीमेपार जायचे. 300 नोंदणीकृत व्यापारी आहेत. त्यांच्यासाठी व्यापाराचे कठोर नियम आखण्यात आले आहेत. इथे व्यापाराची बार्टर सिस्टिम आहे. म्हणजे पैसे देऊन वस्तू विकत न घेता वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंड्यानुसार काम करायला सुरुवात करणार? \n\nकोणाची हवा? \n\nमात्र इथे संघ परिवाराचे हात रिते आहेत. ज्याप्रमाणे 2019च्या निवडणूक रणसंग्रामात नरेंद्र मोदींना सक्षम पर्याय म्हणून एकही नाव विरोधी पक्ष पुढे करू शकलेले नाहीत. तशीच अवस्था संघाची गोरखपूरमध्ये आहे. \n\nइच्छा-आकांक्षा काहीही असो. 2019चा राजकीय पट अनोखा आहे-जिथे कोणाचीची मक्तेदारी नाही, कोणाचीच हवा नाही. \n\nमोदींचा करिश्मा उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीत चालला नाही.\n\nसोशल इंजिनियरिंगच्या नावावर जातीय समीकरणं दृढ होतात आणि हिंदुत्वाच्या अजेंड्यावर धार्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुद्दे तरुणाईला कितपत भावतील, हा प्रश्नच आहे. \n\nउत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुका भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.\n\nराजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसला लाटेचा फायदा मिळाला होता. मात्र 1991 निवडणुकांमध्ये काँग्रेसलाही 272चा आकडा पार करता आला नव्हता. 45.69 टक्के मतांसह काँग्रेसला 244 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. भाजपला तेव्हा 22.47 टक्के मतांसह 120 जागा मिळाल्या होत्या. \n\nम्हणजेच 1991ची काँग्रेसची लाट 1996ला अयोध्येच्या घटनेनंतर फुटली आणि काँग्रेसची मत घटून 45.69 वरून 25.78 इतकी खाली आली. तर भाजपची मतं 22.47 टक्क्यांवरून 29.65 झाली. \n\nयादव, जाटव आणि मुसलमान\n\nराम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजप 2019च्या निवडणुका जिंकून येणं अविश्वसनीय आहे. 2014 मध्ये जी स्वप्नं, आकांक्षा जागवत भाजपने सत्ता काबीज केली होती, त्यानंच काँग्रेस तसेचं सर्व विरोधी पक्षांना मोठ्या ओझ्यातून मुक्त केलं आहे. \n\n2009 मध्ये भाजपला 12.19 टक्के मतं मिळाली होती. मोदींच्या करिश्म्यामुळे 2014 मध्ये भाजपला 31 टक्के मतं मिळाली. दुसरीकडे 2009 मध्ये काँग्रेसला 28.55 टक्के मतं मिळाली होती. 2014 मध्ये ही टक्केवारी घसरून 18.80 टक्क्यांवर आली. \n\nमताधिक्य वाढवत जिंकणं हे भाजपसमोरचं आव्हान असेल.\n\n1991च्या जागतिकीकरणाच्या प्रभावानंतर बाजार-व्यवसाय नव्हे तर राजकीय समीकरणंही झपाट्याने बदलली. मतं मिळवण्याची, मागण्याची पारंपरिक पद्धत मोठ्याप्रमाणावर बदलली. 2014मध्ये मोदींच्या गुजरात मॉडेलने या सगळ्याला पुन्हा एकदा धक्का दिला. \n\nसंघाचं मोदी प्रेम आटलं?\n\nयोगायोग म्हणजे मोदींनी 2014 मध्ये मांडलेल्या गुजरात पॅटर्नची लक्तरं 2017च्या विधानसभा निवडणुकीत वेशीवर टांगण्यात आली. त्यामुळे 2019 साली एखाद्या राजकीय पक्षाकडे काही ठोस विषय आहे का? हे पाहणं रंजक ठरणार आहे. \n\n1991पासून 2014 पर्यंत ज्या गोरखपूर मतदारसंघातून योगी आदित्यनाथ सातत्याने जिंकून येते होते त्याच ठिकाणी यादव, जाटव आणि मुसलमान यांच्या आघाडीने भाजपचा पक्का मानला जात असलेला विजय हिरावून घेतला. \n\nगोरखपूर संघाची प्रयोगशाळा आहे.\n\nयाच काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अंतर्गत रचनेतही फक्त हिंदुत्वाची असलेली डूब बाजूला झाली. किसान संघापासून मजदूर संघ आणि स्वदेशी जागरण मंचापासून विश्व हिंदू परिषदेपर्यंत- प्रत्येक मुद्यावर संघाने मोदींशी फारकत घेतली. \n\nसंघाला आपल्या तालावर नाचवणाऱ्या मोदींनी मजदूर संघ,..."} {"inputs":"...ंत कमी आहे. पृथ्वीवरील 29 दिवस म्हणजे चंद्रावरील एक दिवस होय. म्हणजे सौरऊर्जेचा वापर करायचा झाला तर चंद्रावर 2 आठवडे रात्र आणि 2 आठवडे दिवस असेल. चंद्रावर राहायचं झालं तर जे तंत्रज्ञान बनवायचं आहे, त्यात या परिस्थितीचा विचार करावा लागणार आहे.\n\nयाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून Blue Origin, Airbus Defence and Space and Esa या संस्थांनी एकत्रितपणे The Moon Race या संस्थेची स्थापनाही केली आहे. ही एक जागतिक स्पर्धा असणार आहे. चंद्रावर मानवी वसाहत स्थापण्यासाठी विविध पातळ्यांवर संशोधन व्हावं यासाठी औपचार... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यासाठीच पाच तासांचा वेळ लागणार आहे. ते सांगतात चंद्राच्या खडकाच्या वरचा थर वापरून काँक्रिटसारखं बळकट स्ट्रक्चर बनवता येऊ शकेल. सध्याचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे, त्यातून इतकं बळकट स्ट्रक्चर उभं राहू शकत नाही. \n\nसुदैवाने या वर्षाच्या अखेरीस ESAचंद्रावरील फॅसिलिटीची उभारणी सुरू करणार आहे, त्याचा उपयोग तंत्रज्ञानासाठी होणार आहे. \n\nजगणार कसं?\n\nचंद्रावर पाण्याचं बर्फ मिळालं आहे. नासानंही याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे चंद्रावर कोणताही तळ निर्माण करायचा झाला तर तो या परिसरात केला जाईल. चीनचं Chang'e 4 या मोहिमेचं Yutu 2 रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर माहिती गोळा करत आहे, हा काही योगायोग नाही. \n\nचीनची अंतराळ मोहीम\n\nचंद्रावर ऑक्सिजन मिळवणं हे एक आव्हान असणार आहे. चंद्राच्या खडकावर जे थर आहेत, त्यातून ऑक्सिजन मिळवता येईल. त्यातील Ilmenite हा चांगला ऑक्सिजनचा स्रोत ठरू शकतो. याची जर 1 हजार डिग्री सेल्सिअसला हायड्रोजनशी प्रक्रिया झाली तर पाण्याची वाफ बनते. त्यातून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बाजूला करता येईल. \n\nसुरुवातीला अंतराळवीरांना चंद्रावर अन्न घेऊन जावं लागेल. Chang'e 4ने चंद्रावर काही बियांनांचं मोडं आणले होते. पण अंतराळात निरंतर असं अन्नाचं उत्पादन घेण्याची कल्पना नवीन नाही. 1982ला रशियातील अंतराळवीरांनी मोहरीची एका प्रजाती अंतराळात उगवली होती. 2010मध्ये युनिव्हर्सिटी ऑफ अॅरिझोनाने अंतराळातील ग्रीनहाऊसचं प्रोटोटाईपही बनवलं होतं. \n\nऊर्जा\n\nचंद्रावर ऊर्जा निर्माण करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान लागणार आहे. पृथ्वीवर ज्या फ्युएल सेल्स आहेत त्यासाठी हायड्रोजन आणि ऑक्सिजनवर प्रक्रिया करावी लागते आणि त्यातून पाणी उपपदार्थ निर्माण होतो. पण चंद्रावर वातावरण नाही. \n\nअशा प्रकारचं तंत्रज्ञान निर्माण करणारे कॉवली म्हणतात चंद्रावर पाण्याचं विघटन करून ऊर्जा निर्माण करवी लागेल. औष्णिक ऊर्जा साठवण्याचा, आरसे किंवा लेन्सचा वापर करून सूर्यप्रकाश परावर्तित करण्याचाहा पर्यायही असू शकतो. \n\nएकदा तंत्रज्ञान निर्माण झालं तर चंद्रावरील वातावरणात त्यांच्या चाचण्या होतील, त्यानंतर अंतराळवीर चंद्रावर तळ उभारण्यासाठी याचा वापर करतील. \n\nआणि विशेष म्हणजे तुम्ही जो विचार करत आहात त्यापेक्षा नजीकच्या भविष्यात हे घडू शकणार आहे!\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंत काही करून संपर्क होत नसल्याचं लक्षात आल्यानंतर, मग विचार केला की, आपण तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे रोह्यात संपर्क करूया. मात्र, तिथेही सारखीच स्थिती होती. रोह्यात जेवढे कुणी ओळखीचे होते, त्यांना फोन करून पाहिला. पण सारीच संपर्कयंत्रणा वादळानं तोडली होती.\n\nतीन जूनचा पूर्ण दिवस गेल्यानंतर चार जून उजाडला. असं होतं ना की, संकटाच्या काळात आपल्याला काहीच सूचत नाही, तसंच काहीसं झालं होतं. \n\nमूळची रोह्यातील असलेल्या एका पत्रकार मैत्रिणीला विचारायचं राहून गेलं होतं. तिला फोन केला आणि म्हटलं, तुझ्या घरी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही करून आईपर्यंत संपर्क करायला हवा. म्हणून रोह्यातल्या मैत्रिणीच्या आई-बाबांना विनंती केली की, गावात जाऊन या आणि घरी काय झालंय, ते कळवा. \n\nसहा जूनला पहाटेच ते गावात गेले. रोह्यातून माझ्या गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एरवीही पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडं तुटून पडतात. त्यामुळे आता स्थिती अर्थातच वाईट झाली होती. तरीही ते दुचाकीनं गावात पोहोचले. रोह्यात परतल्यावर त्यांनी मला फोन केला आणि माझ्या घरची, गावातली स्थिती सांगितली.\n\nअनेक घरांवरील छप्पर उडालेत.\n\nदुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ते माझ्या गावातून रोह्यात परतले आणि रोह्यात नेटवर्क आल्यावर त्यांनी मला फोन करून सांगितलं, \"बहुतांश घरांवरील कौलं, पत्रे उडालेत. पण गावात कुणाला इजा झाली नाहीय. तुझी आईही बरी आहे. काळजी करू नकोस. घरांवर कौलं, पत्रे चढवण्याची कामं सुरू झालीत.\"\n\nत्यांचं हे वाक्य म्हणजे तीन दिवसांपासून ज्या वाक्याची वाट पाहत होतो, तेच होतं. 'जीव भांड्यात पडला म्हणतात', ना तसा हा क्षण होता. सगळे व्यवस्थित असल्याचं कळल्यावरही भरून आलं.\n\nअशा संकटाच्यावेळी कुठलीच मदत करू शकत नसल्याची हतबलता आणि तिथली माहिती मिळत नसल्यानं अस्वस्थता... त्या एका वाक्यानं थोडी शांत केली.\n\nरोहा-तळा-मुरुड हा सारा माझ्या गावाचा पट्टा नेहमीच पावसाळ्यात तुफान वाऱ्याला सामोरा जातो. त्यात नवीन काहीच नाही. समुद्रापासून तीस-एक किलोमीटरवर असल्यानं वादळा-बिदळाचे इशारेही नेहमीचेच आहेत. त्यातही नवीन काहीच नव्हतं. पण यावेळचं वादळ असं भयंकर रूपात येणार असल्याची कुणाला कुणकुण नव्हती, अन् अंदाजही नव्हता. माध्यमांवर येणाऱ्या बातम्यांमधून कळत होतं की, चक्रीवादळ येणार आहे, पण तो इतक्या भयंकर रूपात येईल, वाटलं नव्हतं.\n\nशासन-प्रशासनाच्या मदतीची वाट न पाहता लोकांनी घरं दुरुस्त करण्यास सुरुवात केली.\n\nचक्रीवादळाला पाच दिवस झाल्यानंतर, आता लोक आपापली घरं दुरुस्त करू लागलेत. सरकारनं मदत जाहीर केली, पंचनामे सांगितलेत. घरांचे फोटोही मदतीसाठी ग्राह्य धरले जातील म्हटलंय खरं. पण गावाकडे वीज नाहीय. फोन चार्ज नाहीत. फोटो काढणार कसे, हा प्रश्न आहेच.\n\nघर सावरायचं की पेरणी करायची?\n\nत्यात पेरणीही आहे. रायगड जिल्ह्यात आता भातशेतीच्या पेरणीचा काळ. दहा दिवसात कोकण किनारपट्टीर मान्सून धडकेल. त्यामुळे दहा दिवसात पेरणी केली नाही, तर गेल्या सहा महिन्यात शेतीचा कस वाढवायला केलेली मेहनत फुकट जाईल. \n\nत्यामुळे..."} {"inputs":"...ंत येऊन पोचले होते, अशीही या दफ्तरात नोंद आहे.\n\nपानिपतच्या युद्धाच्या अखेरच्या टप्प्याचं वर्णन करताना इतिहासकार एच. जी. रॉलिन्स म्हणतात, 'युद्धाच्या अखेरच्या टप्प्यात सदाशिवराव भाऊ पेशवे आपल्या अरबी घोड्यावर स्वार झाले आणि आपल्या सैनिकांना बरोबर घेऊन उमद्या पुरुषाला शोभेल अशा वृत्तीनं आघाडीवर पोचले आणि त्यांनी वीरमरण पत्करलं. दिसेनासे होईपर्यंत ते या ओंगळ लुटारूंशी लढत होते.'\n\n'काला आंब'- पानिपतावर झालेल्या युद्धांचे स्मारक.\n\nइतिहासकार काहीही म्हणाले, तरी या गावातल्या लोकांना भाऊसाहेबांच्या इथल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो देह भाऊंचाच असल्याचं मराठ्यांनी सांगितलं.\n\nऐतिहासिक संदर्भांमध्ये भाऊसाहेब युद्धात मरण पावले असा उल्लेख आहे.\n\nशुजाने तो मृतदेह अब्दालीकडे पाठवला आणि अब्दालीने त्यावर योग्य अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. काशिराज आणि राजा अनूपगीर गोसावी यांनी त्या देहावर अंत्यसंस्कार केले. अशीही इतिहासात नोंद आहे. \n\nका. ना. साने आणि गो. स. सरदेसाई या इतिहासकारांनी संकलित केलेल्या पत्रांमधून आणि याद्यांमधून सदाशिवराव भाऊंचा वध आणि शिरच्छेद केलेल्या पठाणाने सांगितलेली कहाणी सापडते.\n\n'उंची अलंकार घालून घोड्यावर बसलेल्या एका मराठा स्वाराशी सामना झाल्यावर पठाण सैनिकांच्या एका तुकडीने अलंकारांच्या मोहाने त्याला अडवून ओळख विचारली. काही क्षणातच त्या सैनिकांत आणि त्या स्वारात झटापट झाली. संतापून एका पठाण सैनिकाने त्या मराठा स्वाराचा शिरच्छेद केला.'\n\nते कापलेलं शीर शुजाच्या छावणीत आल्यानंतर मराठा सैनिकांनी त्याची ओळख पटवली. ते भाऊसाहेबांचंच शीर होतं. भाऊसाहेबांच्या देहावर आधीच अंत्यसंस्कार झाले होते. दुसऱ्या दिवशी त्या शिरावर अग्निसंस्कार करण्यात आला, असा संदर्भ पेशवे दफ्तरात सापडतो. \n\nभाऊसाहेबांनी इथेच समाधी घेतली असं गावकरी सांगतात.\n\nमाघ महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या 13व्या दिवशी सदाशिवराव भाऊंनी समाधी घेतली, असं सुंदरनाथ यांनी सांगितलं. या दिवशी दर वर्षी समाधीच्या ठिकाणी मोठी जत्रा भरते. \n\nसमाधीच्या दिवशी अजूनही भरतो मेळा!\n\n\"लहान असल्यापासून या जत्रेला मी नेमाने जातो. गावातल्या सगळ्याच लोकांची भाऊ नाथ बाबांवर श्रद्धा आहे. नरहर विष्णु गाडगीळ म्हणजेच काकासाहेब गाडगीळ पंजाबचे राज्यपाल होते. त्या वेळी पंजाब-हरयाणा ही दोन वेगळी राज्यं झाली नव्हती. ते दर वर्षी या मेळ्याला आवर्जून हजेरी लावायचे,\" राज सिंग हु्ड्डा सांगतात. \n\nया दिवशी भाऊनाथांच्या समाधीची पूजा होते. तसंच त्यांच्या वीरश्रीला वंदन करण्यासाठी कुस्त्यांचे फड लागतात, अशी माहिती हुड्डा यांनी दिली.\n\n'विश्वास गेला पानिपतात', 'मराठ्यांचं पानिपत झालं...' ह्या म्हणी सर्रास वापरल्या जातात. एके काळी अटकेपार झेंडे लावणाऱ्या मराठ्यांच्या उत्तरेतल्या वर्चस्वाला या युद्धानंतर धक्का लागला असाही पानिपतच्या युद्धाचा उल्लेख अनेकदा आढळतो. \n\nएका बाजूला मराठ्यांची एक अख्खी पिढी आणि त्या सैन्याचे सेनापती सदाशिवराव भाऊ पेशवे या युद्धात मारले गेल्याचा सल इतकी शतकं महाराष्ट्राच्या मनात आहे. \n\nपण..."} {"inputs":"...ंत सिन्हा स्वत:च पक्षातून बाहेर पडले. \n\nअसंच दुर्लक्ष भाजपनं दुसरे मोठे नेते शत्रुघ्न सिन्हा यांच्याकडेही केलं. लालकृष्ण आडवाणी यांच्या गटाचे मानले गेले एकेकाळचे बॉलिवुडचे स्टार सिन्हा हेही मोदी आणि त्यांच्या सरकारचे कठोर टीकाकार बनले. पण पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाही. शेवटी शत्रुघ्न सिन्हा 2019च्या लोकसभा निवडणुकीअगोदर कॉंग्रेसमध्ये शामील झाले आणि पाटण्यातून त्यांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत पक्षानं आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या नेत्यांनाही तिकिट दिलं नाही. \n\nपक्षाचे टीकाकार झाले... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेंच्या बाबतीत दुर्लक्ष करुन मारणे ही दिसते आहे जे कायम राजकारणात केलं जातं,\" राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर सांगतात.\n\n\"त्यामुळे खडसे एवढं बोलताहेत तरी त्यावर भाजपा पक्ष म्हणून टोकाची भूमिका घेत नाही आहे. दुसरीकडे पक्ष स्वत:च्या प्रतिमेचाही विचार करतो आहे असं दिसतंय. खडसेंवर अन्याय म्हणजे पक्षातल्या बहुजन समाजातल्या नेत्यांवर अन्याय हे नरेटिव्ह खडसेंच्या समर्थकांनी तयार केलं आहे. जर खडसेंवर कारवाई केली तर या नरेटिव्हचा तोटा होईल असंही पक्षाला वाटत असावं. पण एक नक्की आहे की, खडसेंनी पक्षातच असावं असा एक मोठा गट भाजपात आहे,\" नानिवडेकर पुढे म्हणतात. \n\nराजकीय विश्लेषक आणि 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्या मते जी शिक्षा वा कारवाई खडसेंवर व्हायची होती ती झाली आहे. \n\n\"त्यांचं मंत्रिपद गेलं, उमेदवारी मिळाली नाही, कोणत पद आता नाही. त्यामुळे त्यांच्या वक्तव्यांची जी किंमत त्यांना चुकवायची होती ती त्यांनी चुकवलेली आहे. त्यामुळे आता वेगळी कारवाई काय करणार? आणि आता 'मेलेलं कोंबडं आगीला काय भिणार' असं खडसे आणि भाजपा यांची अवस्था झाली आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केलं जातं,\" असं प्रधान म्हणतात.\n\n'खडसेंनी तांत्रिकदृष्ट्या पक्षशिस्त मोडली नाही'\n\nकिरण तारे वरिष्ठ राजकीय पत्रकार आहेत. त्यांच्या मते दोन कारणांमुळे खडसेंवर पक्षाची कारवाई होत नाही. \n\n\"एक म्हणजे तांत्रिकदृष्ट्या त्यांनी पक्षविरोधी अशी कोणतीही कृती केलेली नाही. त्यांच्यामुळे कार्यकर्ते दुस-या पक्षात गेलेले नाहीत किंवा त्यांनी पक्षाचा कुठला उमेदवार पाडलेला नाही. ते फक्त माझ्यावर अन्याय झाला असं म्हणत राहतात आणि ते खरंही आहे. त्यामुळे पक्षशिस्त मोडली असं होत नाही. दुसरं कारण म्हणजे ते एवढे वरिष्ठ आहेत की त्यांच्यावर कारवाई झाल्यानं वेगळा मेसेज जाईल. ओबीसी समाजामध्ये प्रतिक्रिया येईल. आणि ते जे बोलतील ते करतीलच असं नाही असंही पक्षाला वाटत असेल. ते मध्ये झालेल्या पक्षाच्या कार्यकारणीच्या बैठकीलाही आले होते,\" किरण तारे म्हणतात. \n\nअर्थात खडसेंच्या बाबतीत त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर अनेक चर्चा झाल्या, कयास लावले गेले. पण खडसेंच्या बाजूनंही आणि पक्षाच्या बाजूनं निर्णायक काही कृती झाली नाही. आता पुन्हा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्यांचं नेमकं काय होतं आणि त्याच्या राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो हे खडसेंच्या राजकीय उपद्रवमूल्यावर ठरेल...."} {"inputs":"...ंतर तयार करण्यात आलेलं 'हम सब एक है पोस्टर'\n\nमोहल्ला कमिटी ही चळवळ राजकिय नाही, तर लोकांमधून पुढे आलेली चळवळ आहे, असं त्यांना वाटतं. ते म्हणतात, \"दंगल होण्याचे अनेक प्रसंग धारावीत येऊन गेले, पण दंगल झाली नाही. एकदा काय झालं... गणेशोत्सव आणि रमझान ईद एकाच काळात होती. धारावीत 31 मशिदी आहेत. गणेश विसर्जनाच्या मिरवणुका आणि नमाझ पढण्याची वेळ एकच. दोन्ही धार्मिक भावना महत्त्वाच्या.\"\n\n\"धारावीतल्या बडी मशिदीजवळून मिरवणूक गेली तर त्याची झळ दोघांनाही पोहचणार. अशावेळी दोन्ही समुदायाच्या लोकांनी मोहल्ला कमि... उर्वरित लेख लिहा:","targets":"षी या उपक्रमाला 25 वर्षं पूर्ण झाली. त्यावेळी काही कार्यकर्त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. \n\nपत्रकार मीना मेनन यांच्या मुंबई दंगलीविषयी असलेल्या Riots and After in Mumbai या पुस्तकात लिहितात, \"1994 मध्ये मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेलो आणि सतीश सहानी यांच्या कल्पनेतून आणि प्रयत्नांमधून पुढे आलेली मोहल्ला कमिट्यांची चळवळ आजही सुरू आहे. यातील काही कमिट्या पुढे निष्क्रिय झाल्या. त्यांना पुन्हा सक्रीय करण्याच्या उद्देशाने 2006 पासून विरोचन रावते हे सामाजिक कार्यकर्ते काम करत आहेत. \n\n\"सुरुवातीच्या काळात या कमिट्या इतर नागरी समस्या सोडवण्याचंही काम करत. पोलीस आणि लोक यांच्यातला संवादाचा दुवा बनत. क्रिडा स्पर्धांचं आयोजन करत. आता त्यांचं काम नियमित सुरू आहे. तणावाची शक्यता नसलेल्या एखाद्या वस्तीतही लोक अनपेक्षितपणे सक्रिय होऊ शकतात. विरोचन रावतेंना वाटतं की दंगलीच्या वेळची मानसिकता आज नाही, पण लोकांचे विचार आजही कट्टर आहेत,\" असं मेनन नमूद करतात. \n\n'भिवंडी पॅटर्न आणि मोहल्ला कमिटी'\n\nमोहल्ला कमिटीच्या संकल्पनेचे जनक माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे यांना मानलं जातं. मुंबईत जेव्हा दंगली भडकल्या होत्या तेव्हा भिवंडी शांत होती, याचं श्रेय खोपडेंना दिलं जातं. त्यावेळी ते भिवंडीचे पोलीस उपायुक्त होते. \n\nभिंवडीमध्ये चार मोठ्या दंगली झाल्या होत्या, त्याचा सखोल अभ्यास खोपडेंनी केला. स्थानिक तंटे सोडवणारी आणि आपापसात विश्वासाचं नातं तयार करणारी मोहल्ला समिती तयार करण्यात आली. त्यांच्या या प्रयोगाला 'भिवंडी पॅटर्न' असं म्हटलं जातं. \n\nभिवंडी पॅटर्न तयार करणारे माजी आयपीएस अधिकारी सुरेश खोपडे\n\nदिल्लीत झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने सुरेश खोपडे यांच्याशी चर्चा केली. पोलिसांनी दंगलीवेळी निर्णायक भूमिका घ्यायला हवी होती, असं मत त्यांनी व्यक्त केलं. \n\nखोपडे सांगतात, \"आग लागल्यानंतर ती विझवण्याचं काम केलं जातं. आग लागू नये यासाठी काम करत नाही. ज्यावेळी कायद्यांना आव्हान दिलं गेलं त्यावेळी दिल्लीत किंवा इतर ठिकाणी पोलिसांनी चर्चा करून लोकांना समजावून सांगायला हवं होतं. \n\n\"हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये तसंच पोलीस दलातील कनिष्ठ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये संवाद निर्माण करायला हवा होता. तसंच दंगली हाताळण्याच्या वेगवेगळ्या पद्धतीबद्दल विचार करायला हवा होता. तसं न झाल्यानेच दिल्लीतल्या दंगली चिघळताना..."} {"inputs":"...ंतर नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. \n\nआम्ही लग्नंच करायला नको होतं\n\nती सांगते, \"तो अनेक गोष्टींमध्ये चांगला होता. मात्र प्रत्येक छोट्या गोष्टीवरून आमच्यात वाद व्हायचे. भांडणं व्हायची. गैरसमज खूप वाढले होते. एकेदिवशी मी त्याला दुसऱ्या महिलेला मेसेज करताना पाहिलं. त्यादिवशी मला वाटलं की आम्ही लग्नंच करायला नको होतं.\" \n\nरूबीच्या आईने घटस्फोटाच्या वेळी तिची साथ दिली नाही. एक चांगली पत्नी बनून राहा, असं तिची आई तिला सांगायची. रूबी आपलं घर सोडून वेगळं राहू लागली. \n\nमानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कुणालाही समजत नसे. दारू पिणं सोडल्यानंतर सगळं ठीक होईल, असं मला वाटलं. त्यामुळं मी सहा महिने दारू प्यायलो नाही.\"\n\nसुखद भविष्याची आस \n\nरूबी आपले आई-वडील आणि जुन्या मित्रांपासून दूर गेली. दुसऱ्या शहरात जाऊन नवी नोकरी करू लागली. सहा महिन्यांनंतर ती पुन्हा डेट करू लागली. \n\n\"पहिली डेट खूपच वाईट ठरली. मी 29 वर्षांची होते आणि मुलगा 26 वर्षांचा. मी घटस्फोट घेत असल्याचं सांगितल्यानंतर त्याने मला अत्यंत विचित्र वागणूक दिली. त्यानंतर इतरांसोबत माझ्या घटस्फोटाबाबत चर्चा करणं मी टाळू लागले.\"\n\nडॉक्टर अँड्र्यू सांगतात की नातं तुटल्यानंतर अपराधी वाटणं स्वाभाविक आहे. \"जे काही घडलं ते तुमच्या दोघांतील नात्यामुळं घडलं, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे तुमच्याबद्दल अथवा दुसऱ्या व्यक्तिबद्दल कोणतंही जजमेंट नाही. आपण चांगली व्यक्ती नाही त्यामुळेच हे सर्व घडल्याचं युवकांना वाटतं.\"\n\nरूबी आणि रेचल दोघंही आता नव्या नात्यात जाण्यापूर्वी थोडा वेळ घेत आहेत. मात्र रॉबनं नुकतंच डेट करणं सुरू केलं आहे. \n\nरॉब सांगतो, \"माझी पहिली पत्नी आणि मी आता चांगले मित्र आहोत. सुरूवातीला मला अडचणी येत होत्या मात्र आता सर्व गोष्टी सकारात्मकरित्या चालू आहेत. \n\nरूबी आता हळूहळू आपल्या कुटुंबीयांना भेटू लागली आहे. ती सांगते, की कोणत्याही कामासाठी कोणाच्याही परवानगीची गरज नसते, हे मला घटस्फोटानं शिकवलं. माझ्या आनंदासाठी मी स्वतःच जबाबदार आहे. हा प्रवास अवघड होता. परंतु एका लांबच लांब अंधारानंतर एखाद्या सोनेरी किरणासारखा हा प्रवास आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंतर हे युद्ध संपलं. या युद्धात किमान पाच लाख इराणी आणि इराकी मारले गेले असावेत. इराकने इराणमध्ये रासायनिक अस्रांचा वापर केला होता आणि त्याचे परिणाम इराणमध्ये दीर्घकाळ उमटत होते असं म्हटलं जातं.\n\nयाच काळात इराणनं अणुबॉम्ब तयार करण्याचे संकेत दिले होते. शाह यांच्या काळात अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती आयसेन हॉवर यांनी इराणमध्ये अणू-ऊर्जेचं संयंत्र तयार करण्याचे प्रयत्न केले होते.\n\nइराणने सुरू केलेला अणू कार्यक्रम 2002पर्यंत गुप्त होता. या सर्व परिसरामध्ये अमेरिकेनं धोरण बदलल्यावर यामध्ये अत्यंत नाट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा 40 वर्षांमध्ये इराणने अनेक संकटं पाहिली आहेत. या वेळचं संकटही काही कमी त्रासदायक नाही. काही तज्ज्ञांच्यामते ट्रंप यांना शत्रुत्वपूर्ण नीतीने या परिसरात शांतता प्रस्थापित करता येणार नाही. आपल्या धोरणात त्यांनी संवादाचा समावेश करायला हवा असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंतरही या घटनेच्या जखमा उघडपणे दिसतात. पेरणे फाट्यापासूनच पुढे पोलिसांची संख्या नजरेत भरते. प्रत्येक चौकात स्थानिक पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या अतिरिक्त कुमकीचे जवान उभे असतात. अग्निशामक दलाचे बंब आहेत, पोलीस अधिकाऱ्यांच्या गाड्या आहेत. बहुतांश दुकानं, हॉटेल्स उघडली असली आणि व्यवहार सुरू झाले असले, तरीही वातावरणातला तणाव स्पष्ट जाणवतो.\n\nभीमा कोरेगांवच्या विजयस्तंभानंतर नदीवरचा पूल ओलांडला की त्या दिवशी नेमकं काय झालं असेल, याची कल्पना येऊ लागते. तोडलेल्या, जळालेल्या गाड्या रस्त्याच्या बाजूला आजह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते आले, त्यांच्या गाडीचा सायरन वाजला, तसे हे लोक पळून गेले. ते कोण होते आम्हाला काहीच माहीत नाही,\" पवार म्हणाले.\n\n पवार यांची मुंबईला राहणारी मुलं, नातवंड असा परिवारही मुक्कामाला आला होता. ते सारे अजूनही इथेच थांबले आहेत. \n\nया आवारातल्या चाळीमध्ये १४ ते १५ जण वस्तीला होते. पवार सांगतात की आता त्यातले चार पाचच मागे राहिले आहेत. बाकी सारे भितीनं इथून निघून गेले आहेत.\n\nसुदाम पवार\n\n\"मी इथं पंचवीस वर्षांपासून जास्त काळ राहतो. गावकऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. असं अगोदर इथं कधी काही घडलं नाही. आता हे कसं झालं हे मला अजूनही कळत नाही. मी सणसवाडीतून कुठंही जाणार नाही,\" सुदाम पवार भावनिक होऊन म्हणतात.\n\n सर्वसामान्यांना बसला फटका\n\nकोरेगांव, सणसवाडी या सगळ्या भागामध्ये या हिंसाचारामुळे स्थानिक नागरिकांचंही नुकसान झालं आहे. ज्यांचा कोणत्या आंदोलनाशी, संघटनांशी संबंध नव्हता, त्यांनाही याची झळ पोहोचली आहे.\n\nकोरेगांव आणि सणसवाडीच्या दरम्यान एका हॉटेलमध्ये जेव्हा आम्ही थांबलो, तेव्हा सुरुवातीला बुजलेले अनेक स्थानिक नागरिक नंतर हळूहळू बोलायला लागले. पोलिसांचा मोठा फौजफाटा, सुरू असलेली चौकशी, माध्यमांचं कव्हरेज या सगळ्यामुळे वातावरणात एक दबाव होता. त्यामुळे त्यांची नावं न लिहिण्याच्या अटीवरच ते बोलले. \n\nभीमा-कोरेगावनंतरच्या महाराष्ट्र बंददरम्यान मालमत्तेचं मोठं नुकसान झालं\n\n\"त्या दिवशी इथं सगळं बंद होतं म्हणून आम्हीही आत घरातच होतो. पण नंतर दुपारहून हे सगळं सुरू झालं. आमच्या हॉटेलमध्येही लोक घुसले. तोडफोड केली. तरी शटर न उघडलं गेल्यानं आतलं सगळं वाचलं. पण काऊंटर आणि बाहेरच्या टेबलांची तोडफोड झाली,\" हॉटेलचा व्यवसाय करणारे एक स्थानिक सांगतात. गावातले अनेक जण त्यांचं झालेलं नुकसान मोजण्यातच सध्या व्यग्र आहेत. बाहेरून आलेल्या गाड्यांसोबतच स्थानिकांच्या गाड्यांचही नुकसान झालंय. \n\n\"एकूणच जमाव काही काळ बेकाबू झाला होता. कोणी घाबरले होते, तर कोणी स्वत:ला, मालमत्तेला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. मी स्वत: आमच्या घरात कोरेगांवच्या स्तंभाच्या दर्शनाला आलेल्या स्त्रियांच्या एका गटाला थांबवलं होतं. त्याही घाबरल्या होत्या,\" दुसरे एक ज्येष्ठ स्थानिक नागरिक सांगतात. \n\n\"आमचा प्रश्न असा आहे की गावातल्या अनेकांचा याच्याशी काही संबंध पण नव्हता, पण त्यांचं नुकसान झालं. गावाचं नावही अशा चुकीच्या कारणासाठी घेतलं जाऊ लागलं. यावर कुठं कोणाला काही..."} {"inputs":"...ंत्रालयात फाईल गेल्याचं सांगतात, तर कधी काय, असं हताशपणे माधुरी सांगते.\n\n\"सारथीच्या माध्यमातून दिल्लीत आलेल्यांपैकी 15 विद्यार्थी UPSCची मुख्य परीक्षा पास होऊन मुलाखतीला पात्रही झालेत. अशावेळी त्यांनी मुलाखतीची तयारी करायची की आर्थिक प्रश्न सोडवायचा?\" असा प्रश्न माधुरी गरुड उपस्थित करते.\n\nपण केवळ विद्यावेतन मिळालं नाही म्हणून हे विद्यार्थी रस्त्यावर उतरले नाहीत, तर त्यांच्या मागण्यांमध्ये 'सारथी'ची काढण्यात आलेली स्वायत्तता पुन्हा द्यावी, ही सुद्धा मागणी आहे. या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की, सा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल कारभार गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि त्याची कारणं आणखी वेगळी आहेत. 'सारथी'चे नेमके कोणते मुद्दे आता चर्चेत आहेत, हे पाहण्यापूर्वी 'सारथी' काय आहे, हे थोडक्यात पाहूया. \n\n'सारथी'ची स्थापना कशी झाली?\n\nमहाराष्ट्रात झालेल्या मराठा मोर्चातून ज्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली आणि त्यानंतर मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातल्या गरीब तरुण-तरुणींच्या शिक्षणाबाबत चर्चा सुरू झाली, त्यावेळी तत्कालीन सरकारनं 'बार्टी'च्या धर्तीवर या संस्थेचा मुद्दा पुढे आला. त्यातून 4 जून 2018 रोजी 'सारथी'ची स्थापना झाली.\n\nछत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणेजच 'सारथी'. \n\n'सारथी' ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी करण्यात आली.\n\nसंशोधन, सरकारची धोरणं, प्रशिक्षण आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन, विशेषत: जे शेतकरी शेतीवर अवलंबून असतात त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणे, ही उद्दिष्टं या संस्थेनं ठेवली.\n\n11 फेब्रुवारी 2019 रोजी 'सारथी'नं प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात केली. तीन मुख्य आणि इतर 82 उपक्रम सारथीच्या माध्यमातून राबवले जातात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या संस्थेचा मोठा लाभ झालेला दिसून येतो. आतापर्यंत सारथीचे 3251 लाभार्थी असल्याचं संस्थेची आकडेवारी सांगते.\n\nगेल्या काही दिवसांपासून 'सारथी' चर्चेत का आहे?\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच 'बार्टी'च्या कामाचा अनुभव असलेल्या डी. आर. परिहार यांच्याकडे 'सारथी'च्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारी देण्यात आली होती. \n\nत्यांच्या कारकिर्दीत विद्यावेतन आणि संस्थेचा कारभार सुरळीत सुरू असतानाच 'सारथी'वर अनियमिततेचा आरोप झाला. मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी केलेल्या चौकशीत सारथीच्या अनियमिततेवर बोट ठेवलं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले.\n\nडी. आर. परिहार यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'शी बोलताना हे आरोप फेटाळले होते. मात्र, दरम्यान परिहार यांनी पदाचा राजीनामाही दिला. आता सारथीचा प्रभार आनंद रायते यांच्या..."} {"inputs":"...ंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल, हे जवळपास निश्चित आहे. \n\nमहसूल, संसदीय कामकाज, समाजकल्याण, सहकार, विपणन अशी खाती काँग्रेसच्या वाट्याला येतील, अस अंदाज संजय जोग यांनी वर्तवला होता, आणि झालंही तसंच.\n\nकाँग्रेसच्या वाट्याला येणारं महसूल मंत्रिपद बाळासाहेब थोरातांकडेच गेलं.\n\nमग अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाणांचं काय, असा प्रश्न उद्भवतो.\n\nप्रशांत दीक्षित सांगतात, \"अशोक चव्हाण हे मंत्रिपदासाठी कुठलाही दबाव आणणार नाहीत. कारण त्यांनी नांदेड राखलं असलं तरी पक्षासाठी उल्लेखनीय कामगिरी केली नाहीये. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांना ठरवावं लागेल.\"\n\nशिवाय, पृथ्वीराज चव्हाणांना मंत्रिमंडळात किंवा मोठे पद दिल्यास महाविकास आघाडी सरकारला विश्वासार्हतेसाठी पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेचा फायदा होऊ शकतो, असंही दीक्षित सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंदवला आहे. मात्र महाराष्ट्रातला राजकीय भूकंप त्यांनी पहिल्यांदा अनुभवला. \n\nमहाविकासआघाडीची सत्ता यायच्या आधीच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी जेव्हा शपथ घेतली तेव्हा सैय्यद जहीर या शिक्षकाला जोरदार धक्का बसला, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\n\"आपल्या या नव्या सत्तासमीकरणाचा धक्का बसला असून त्यातून सावरण्यासाठी आपण रजेचा अर्ज करत आहोत,\" असं मुख्यध्यापकांना दिलेल्या अर्जात त्यांनी म्हटलं आहे. \n\nजहिर यांचा सुटीचा अर्ज मुख्याध्यापक दत्तात्रय चौधरी यांनी अमान्य केला. ते म्हणाले \"सुटीच्या अर्जाच कारण पाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंदाज आहे. शहारातील सर्व आठ रेल्वे स्थानकांचा विस्तार आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे.\"\n\nगेल्या कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत 40 भाविकांचा मृत्यू झाला होता. अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी खबरदारी घेतली गेली आहे, हे दाखवण्यासाठी ते मला मुख्य स्टेशनवरही घेऊन गेले होते. \n\nस्थानकावर एक नवीन प्लॅटफॉर्म बांधण्यात आला आहे. एका प्लॅटफॉर्मवरून दुसरीकडे जाण्यासाठी नवीन पादचारी पूल बांधण्यात आले आहेत. तर प्रवेश आणि प्रस्थान गेटवर गोंधळ उडू नये, यासाठी विशेष व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. \n\nरेल्वे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा दिड लाख भाविकांना कार्डवाटप करण्यात आले आहे. त्यांना दोन रुपये किलो दराने तांदुळ, तीन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ, साडेसात रुपये किलो दराने साखर देण्यात येईल. \n\nयंदाच्या कुंभमेळ्यासाठी 5,384 टन तांदुळ, 7,834 टन कणीक, 3,174 टन साखर आणि 767 किलोलीटर केरोसीन वाटप करण्यात आले आहे. \n\nसंपूर्ण मैदानावर शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. \n\nवैद्यकीय व्यवस्था\n\nमेळ्याच्या ठिकाणी 100 बेडचे मध्यवर्ती हॉस्पिटल आणि 10 छोटे हॉस्पिटल उभारण्यात आले आहेत. 1 डिसेंबरपासून त्यांनी कामही सुरू केले आहे. \n\nकुंभमेळ्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण पथकाचे नेतृत्व करणारे डॉ. अशोक कुमार पालिवाल सांगतात, \"आमच्या हॉस्पिटलमध्ये रोज जवळपास तीन हजार रुग्ण येतात. 15 जानेवारीला मोठी गर्दी असेल. त्यामुळे त्यादिवशी जवळपास 10,000 रुग्ण दाखल होण्याची शक्यता आहे.\"\n\nडॉ. पालिवाल 193 डॉक्टर आणि नर्स, फार्मसिस्ट यासारख्या दिड हजारांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व करतात. इतकेच नाही तर 80 आयुर्वेदिक डॉक्टरांचे पथकही तैनात आहे. \n\nया हॉस्पिटल्समध्ये सर्जरी, एक्स-रे, अल्ट्रासाउंड आणि पॅथोलॉजी लॅबजी व्यवस्था आहे. \n\nडॉ. पालिवाल सांगतात, \"आमच्याकडे 86 अॅम्ब्युलन्स, 9 नदीतील अॅम्ब्युलन्स आणि एक हवाई अॅम्ब्युलन्स आहे. मोठ्यात मोठ्या इमरजेन्सीसाठीसुद्धा आम्ही सज्ज आहोत.\"\n\nस्वच्छतागृहांचा प्रश्न\n\nमेळ्यातील स्वच्छतेवरही डॉ. पालिवाल आणि त्यांच्या चमूची देखरेख असेल. \n\nमेळ्यात येणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी एक लाख बावीस हजार स्वच्छतागृह बांधले आहेत. तर वीस हजार कचराकुंड्याही ठेवल्या आहेत. \n\n22,000 हजार स्वच्छता कर्मचारी नेमण्यात आले आहेत. कचरा व्यवस्थापनासाठीही योजना तयार आहे. प्रत्येक टॉयलेटला जिओटॅग केलेले आहे. \n\nमात्र या स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याची तक्रार आतापासूनच सुरू झाली असली तरी उत्सव सुरू होण्याआधीच ही समस्या सोडवली जाईल, असं आश्वासन डॉ. पालिवाल यांनी दिले. \n\n\"हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. लोकं अहोरात्र काम करत आहेत. पाईपलाईन टाकणे, नळ जोडणे, स्वच्छतागृह उभारणे, अशी कामे सुरू आहेत.\" असं डॉ. पालिवाल म्हणाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंदावलेली असते. शरीराला ऑक्सिजन योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यात कोरोनामुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. वजनामुळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करत नाहीत. त्यामुळे कोरोनाबाधित लठ्ठ व्यक्तीवर उपचार खूप कठीण होतात.\" \n\nगेल्या महिन्याभरात डॉ. बोरूडेंकडे लठ्ठपणाने ग्रस्त 15 रुग्णांनी वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेसाठी विचारणा केली आहे. यातील एका 26 वर्षीय मुलाचं वजन तब्बल 178 किलो, तर 25 वर्षाच्या मुलीचं वजन 170 किलो आहे. \n\n\"लठ्ठपणा आणि कोव्हिड-19 हे कॉम्बिनेशन जीवघेणं आहे. लोकांमध्ये भीती आहे. महिना... उर्वरित लेख लिहा:","targets":"क वाढतं. आमच्याकडे आलेल्या काही रुग्णांच्या शरीरात सारखेचं प्रमाण 400-500 पर्यंत पोहोचलं होतं,\" असं डॉ. देशमुख पुढे म्हणाले. \n\nथायरॉइड आणि कोव्हिड-19\n\nशरीराची प्रत्येक क्रिया आणि अवयवाला काम करण्यासाठी थायरॉइड हॉर्मोनची गरज असते. शरीरातील थायरॉइडचं प्रमाण कमी किंवा जास्त झालं तर याचा परिणाम अवयवांवर होतो. थायरॉइड ग्रंथी काम करत नसेल तर लोकांची चया-पचय क्रिया (Metabolism) मंदावते. \n\nहायपो-थायरॉइडिजम - थायरॉइडच शरीरातील प्रमाण कमी होणं\n\nहायपर-थायरॉइडिजम- सशरीरात जास्त प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन असणं \n\nमहाराष्ट्र मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे म्हणतात, \"ज्या व्यक्तीच्या शरीरात कमी प्रमाणात थायरॉइड हॉर्मोन असतात, अशांना कोरोनाची लागण झाली तर शरीराला व्हायरसशी लढण्यासाठी योग्य सपोर्ट मिळत नाही. अशा व्यक्तींमध्ये तीव्र लक्षणं दिसून येतात. शरीरातील प्रत्येक क्रियेसाठी (System) थायरॉइडची गरज असते. शरीरात योग्य प्रमाणात थायरॉइड नसल्याने सर्व अवयवांवर याचा परिणाम होतो.\" \n\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, शरीरात अचानक जास्त प्रमाणात थायरॉइड निर्माण झाल्यास शरीरातील सर्व क्रियांचा वेग प्रचंड वाढतो. अवयव या प्रचंड वेगाला सहन करू शकत नाही आणि त्यात कोरोनाची लागण झाली असेल तर, फुफ्फुसांना इजा होण्याची शक्यता असते. थायरॉइड ग्रंथी योग्य काम करत नसेल तर चयापचय क्रिया मंदावते. \n\nमधुमेह, उच्च-रक्तदाब हे जीवनशैली निगडीत आजार आहेत. कोरोनामुळे गेले तीन महिने देशात लॉकडाऊन आहे. घरी असल्याने लोकांचा व्यायाम बंद झालाय. त्यात कामाचा स्ट्रेस आणि इतर कारणांमुळे शरीराचं संतुलन बिघडत आहे. त्यामुळे तरूण पिढीने आपल्या शरीराकडे लक्ष द्यावं. कोरोनाची लागण आपल्याला होणार नाही या भ्रमात न राहता काळजी घ्यावी असं आवाहन डॉक्टर करतायत. \n\nशिवाय, अॅनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार, न्यू-यॉर्कमध्ये रुग्णालयात दाखल 1687 लोकांचा अभ्यास करण्यात आला. ज्यात कोरोनाग्रस्तांमध्ये फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होण्यासाठी (Respiratory Failure) लठ्ठपणा कारणीभूत असल्याचं आढळून आलं. लठ्ठपणाने ग्रस्त 40 टक्के व्यक्तींना व्हॅन्टिलेटर सपोर्टची गरज लागली. त्यामुळे कोरोनाबाबत उपाययोजना करताना लठ्ठपणाबाबतही लक्ष दिलं पाहिजे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर..."} {"inputs":"...ंदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. \"मनसे निवडणूक लढवणार आहे, याबाबत शंका निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. किती जागा लढवायच्या, कोणत्या जागा लढवायच्या तसंच प्रचाराचं स्वरूप, याचा निर्णय राजसाहेब घेणार आहेत. त्याची घोषणा या आठवड्यात राजसाहेब स्वतः करणार आहेत,\" असं देशपांडे म्हणाले.\n\n\"काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा अन्य कुणाशीही कसलीच चर्चा अद्याप केलेली नाही. आतापर्यंतचा पक्षाचा इतिहास पाहिला तर नेहमी आम्ही स्वबळावरच लढलो आहोत. EVMच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांसोबत भेटीगाठी होत होत्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"री भागात जास्त आहे. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला शहरी आणि मध्यमवर्गीयांचे प्रश्न मांडले पाहिजेत. पण ठराविक मुद्दे वगळता ते नागरिकांचा प्रश्न मांडताना दिसत नाहीत. त्यामुळे मनसेकडे मुद्द्यांचा अभाव आहे की काय,\" असा प्रश्न देसाई विचारतात.\n\n'योग्य वेळी बोलणार'\n\nमनसेचे संदीप देशपांडे सांगतात, \"EDच्या चौकशीनंतर योग्य वेळी बोलेन, असं राजसाहेब तेव्हा म्हणाले होते. मनसेचा इतिहास पाहिलात तर राज ठाकरे विनाकारण रोज बोलणारे नेते नाहीत. त्यांच्या राजकारणाची पद्धत वेगळी आहे. पक्षाचा सगळा निर्णय राजसाहेब योग्य प्रकारे घेणार आहेत. येत्या आठवड्यात याबाबत ते बोलतील.\"\n\nभाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध यात्रा काढल्या आहेत. अशा प्रकारची एखादी यात्रा मनसे काढणार आहे का, या प्रश्नावर संदीप देशपांडे यांनी खुलासा केला. \"आतापर्यंत मनसेने कोणतीच यात्रा काढली नाही. शिवसेनेच्या इतिहासातही आदित्यनेच पहिल्यांदा यात्रा काढली आहे. यात्रा काढण्याची भाजपची परंपरा आहे. त्यांची ती प्रचाराची यंत्रणा आहे. ज्यांना ऐकायला लोक येत नाहीत. त्यांना यात्रा काढावी लागते. राजसाहेब जिथे उभे राहतील तिथे लोक जमा होतात. त्यामुळे मनसेला यात्रा काढण्याची आवश्यकता नाही. आमचे विचार योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतात,\" असं संदीप देशपांडे म्हणाले. \n\n'लवकर निर्णय न घेतल्यास भविष्य धोक्यात'\n\nज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, \"इतर राजकीय पक्षांचा निवडणुकीबाबतचा निर्णय अंतिम टप्प्यात आला आहे. मनसेलाही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो लवकरात लवकर घ्यावा लागेल. त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी आधुनिक पद्धतीने प्रचार केला होता. ते लोकांना आवडलंही होतं. पण समोर उमेदवार नसल्यामुळे त्याचा मनसेला काही उपयोग झाला नाही.\n\n\"राज ठाकरेंशिवाय त्यांच्या पक्षात कोणी आहे की नाही, याबाबत लोकांना प्रश्न पडतो. त्यामुळे पक्षाचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल नेते-पदाधिकारी कार्यकर्ते यांची फळी तयार ठेवावी लागेल,\" असं देसाई सुचवतात.\n\nते पुढे सांगतात, \"निवडणुकांच्या वेळी जर पक्ष थंड बसून राहिला तर पक्ष न राहता संघटना म्हणून उरेल. त्यानंतर एखाद्या सामाजिक संघटनेसारखं त्यांना फक्त समाजाचे प्रश्न मांडण्याचं काम करावं लागेल. त्यामुळे आता एखादी भूमिका घेतली नाही तर मनसेचं भवितव्य धोक्यात आहे.\" \n\nमनसेसमोर कोणते पर्याय?\n\nराजकीय विश्लेषक अभय देशपांडे..."} {"inputs":"...ंद्र मोदींनी 2015मध्ये बारामतीतल्या कृषी विज्ञान केंद्राला भेट दिली होती.\n\nपवारांनीही यावेळी मोदींची स्तुती करताना म्हटलं, \"पंतप्रधान मोदी काल जपानमध्ये होते. आज सकाळी ते गोव्यात होते. दुपारी ते बेळगावमध्ये होते आणि आता ते पुण्यात आहेत. मला माहित नाहीत ह्या कार्यक्रमानंतर ते कुठे जाणार आहेत. पण ह्यावरुन आपल्याला दिसतं की, ते देशासाठी पूर्णपणे समर्पित आणि आपल्या शब्दाला कटीबद्ध आहेत.\" \n\n2019मधील विधानसभा निवडणुकीनंतरही राज्यात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. \n\nराज्यात सत्तेच्या समीकर... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्यावहारिक नेते आहेत. त्यामुळे एकमेकांविषयी कधी काय बोलायचं हे त्यांना चांगलं समजतं.\" \n\nपण, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यातलं नातं तोवर चांगलं होतं जोवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बनलं नव्हतं, असं मत राजकीय विश्लेषक मनोरंजन भारती मांडतात.\n\nत्यांच्या मते, \"शरद पवार माझे राजकीय गुरू आहेत, त्यांनी शेती क्षेत्रात चांगलं काम केलंय, असे प्रशंसोद्गार मोदींनी काढले आहेत. पण, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मात्र यामागे शरद पवारांचाच हात असल्याचं भाजपच्या सर्वोच्च नेत्यांपासून सगळ्यांनाच वाटतं. यामुळे आता या दोघांमधील संबंध बिनसले आहेत.\"\n\nते पुढे सांगतात, \"2024च्या लोकसभा निवडणुकीत सरकार कुणाचं येईल आणि त्याचा चेहरा कोण राहिल, याबाबत आता संदिग्धता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, डावे पक्ष, तृणमूल काँग्रेस, डीएमके, आरजेडी या विरोधकांना एकत्र करून शरद पवार आघाडी करू शकतात आणि या आघाडीचा चेहरा होऊ शकतात. त्यामुळेही नरेंद्र मोदी त्यांच्यावर टीका करत आहेत.\" \n\nपवारांवर नव्हे, विरोधकांवर टीका\n\nनरेंद्र मोदींनी शरद पवारांवर वैयक्तिक टीका केलेली नाहीये. त्या दोघांचे संबंध चांगले आहेत, असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे मांडतात.\n\nते सांगतात, \"शेती कायद्यांवर बोलताना मोदींनी काँग्रेसच्या काळातील कृषी मंत्री शरद पवारांनी यू-टर्न घेतला, असं म्हटलं आहे. मोदींनी यातून काँग्रेसवर टीका केली आहे. विरोधी पक्षांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. \n\n\"कारण शरद पवार सध्या अॅक्टिव्ह असल्याची चर्चा सुरू आहे. ते इतर विरोधकांना एकत्र घेऊन एक मोर्चा बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे मोदींनी विरोधकांमध्ये फूट पाडण्यासाठी अशापद्धतीनं टीका केली आहे.\" \n\nपण, मग शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असताना ते राज्यात एकत्र सत्ता स्थापन का करत नाही, असा प्रश्न पडतो.\n\nया प्रश्नावर आदिती फडणीस उत्तर देतात, शरद पवारांनी महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काही वर्चस्व राहणार नाही. मोदी-शहा जे म्हणतील ते त्यांना ऐकावं लागेल.\n\nतर मनोरंजन भारती यांच्या मते, शरद पवार भाजपसोबत जाऊ शकत नाही. कारण त्यांचा डीएनए तसा नाही. ते जुने काँग्रेसी नेते आहेत. \n\nमित्रपक्षांमध्ये धाकधुक?\n\nशरद पवार आणि..."} {"inputs":"...ंधी पंतप्रधान झाल्यानंतर तुर्कस्तानबरोबरचे संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. यामागे एक मुख्य कारण काश्मिरचा मुद्दा होता. 80 च्या दशकाच्या शेवटी काश्मिरचा मुद्दा जोर पकडू लागला होता. \n\nत्यावेळी OIC (Organisation of Islamic Countries - OIC) या मुस्लीम राष्ट्रांच्या संघटनेने काश्मीरमध्ये मानवाधिकारांची परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेण्यासाठी एका टीमची स्थापना केली होती. तुर्कस्तान आणि सौदी अरेबिया हे देश त्यात बरेच सक्रीय होते. \n\n2003 साली अटलबिहारी वाजपेयींनी तुर्कस्तानचा दौरा केला होता.\n\nप्रा. पाश... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्यातील संबंध सुधारण्याचे प्रयत्न झाले. मात्र, या दोन मोठ्या अडचणी होत्या,\" असं प्रा. पाशा सांगतात. \n\nपहिली अडचण दोन्ही देशातल्या व्यापार असमतोलाची होती. या दोन्ही देशांच्या व्यापारात भारताची बाजू मजबूत होती. म्हणजेच तुर्कस्तानकडून होणाऱ्या आयातीपेक्षा आपली निर्यात जास्त होती. त्यामुळे हा असमतोल कमी करावा आणि भारताने आयात वाढवावी, अशी तुर्कस्तानची अपेक्षा होती. पश्चिम आशियामध्ये तुर्कस्तानसोबत वेगवेगळे प्रकल्प भारताने राबवावे, अशीही त्यांची इच्छा होती. \n\nदुसरी अडचण इंधनाची होती. तुर्कस्तानकडे स्वतःचं खनिज तेल किंवा गॅस नाही. पण भारतातल्या केरळ इतकंच थोरियम तुर्कस्तानमध्येही आढळतं आणि म्हणूनच त्यांना अणुऊर्जा तयार करायची होती. अणुऊर्जा तयार करण्याचं तंत्रज्ञान भारताने पुरवावं, अशी तुर्कस्तानची इच्छा होती. मात्र, भारताने त्याला स्पष्ट नकार दिला. \n\nप्रा. पाशा म्हणतात, \"अर्दोगान यांनी स्वतः दोन वेळा दिल्लीला भेट दिली. 2017 साली आणि 2018 साली. मात्र, भारताकडून अपेक्षा करण्यात हशील नाही, असं म्हणत ते नाराज होऊन परतले.\"\n\nयानंतर एकीकडे भारताचे इस्रायल, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या देशांशी संबंध सुधारत गेले तर तुर्कस्तानपासून दुरावा वाढत गेला. \n\nमाजी राजदूत एम. के. भद्रकुमार म्हणतात, \"भारत आणि तुर्कस्तान यांच्यातले संबंध सध्या सर्वोत्तम नाहीत. तुर्कीसोबतच्या संबंधांमध्ये अजून बरंच काही करणं शिल्लक आहे. इस्रायलसोबतच्या संबंधांबाबत आपण जेवढे प्रयत्न करत आहोत त्याहून अधिक प्रयत्न तुर्कस्तानसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी करायला हवे.\"\n\nकाश्मीरचा मुद्दा\n\nतुर्कस्तानमध्ये 2016-17 साली बंड झालं. भारत आणि तुर्कस्तान यांच्यात आणखी एका मुद्द्यावरून कटुता वाढली. या बंडासाठी तुर्कस्तानने अमेरिकेमध्ये स्थायिक असलेले तुर्कस्तानचे धार्मिक नेते फेतुल्लाह गुलान जबाबदार असल्याचा आरोप केला, तसंच सीआयए ही अमेरिकन गुप्तचर संस्था गुलान यांचा वापर करून तुर्कस्तानमध्ये सत्तापालट करण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. \n\nगुलान आंदोलन भारतातही सक्रीय होतं. त्यावेळी भारतात गुलान आंदोलनाच्या ज्या काही शाळा किंवा कार्यालयं आहेत ती भारताने बंद करावी, अशी इच्छा अर्दोगान यांनी व्यक्त केली होती. \n\nअर्दोगान पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खानसोबत\n\nप्रा. पाशा सांगतात की, भारताने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही. त्यामुळे मग..."} {"inputs":"...ंधीनगरहून चालतो.\n\nमहाराष्ट्रात असं प्रारूप अस्तित्वात आलं तर...? \n\nआंध्र प्रदेशात 13 जिल्हे आहेत, तरी तिथे तीन राजधान्या अस्तित्वात येण्याची शक्यता आहेत. महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत, सहा प्रशासकीय विभाग आहेत आणि एकूण क्षेत्रफळही आंध्र प्रदेशच्या जवळपास दुप्पट आहे. \n\nतेव्हा महाराष्ट्रात हे प्रारूप अस्तित्वात येणं शक्य आहे का, किंवा त्याने राज्याचा कारभार चालवणं अधिक सोयिस्कर होईल का, हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. \n\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण सांगतात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी कार्यालयं न्यावी, असा प्रस्ताव आणण्यात आला होता. मात्र ते प्रत्यक्षात झालं नाही. लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागणं, हे योग्य नाही. \n\n\"साधारणत: न्यायव्यवस्थेकडे जाणं हा अंतिम पर्याय असतो. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राजधान्या असणं हे काही फारसं योग्य नाही. त्यामुळे लोकांना फार त्रास होईल. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर अशा दोन राजधान्या आहेत. या दोन्ही राजधान्यांमध्ये साधारण 700 किमी अंतर आहे. पण 100 किमी अंतरावर असलेल्या शहरांमध्ये राजधानी विभागणं फारसं काही योग्य नाही,\" प्रभू सांगतात. \n\nतीन राजधान्यांचा पर्याय अयोग्य असल्याचं मत निवृत्त IAS भास्कर मुंडे यांनी व्यक्त केलं. \"मुळातच जनतेची सर्व महत्त्वाची कामं विभागीय आयुक्तांच्या पातळीवर होतात. त्यामुळे मंत्रालयात येणाऱ्या लोकांची संख्या अतिशय कमी आहे. काही विशेष कारणासाठीच लोक मंत्रालयात जातात,\" असं निवृत्त सनदी अधिकारी भास्कर मुंडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंना अस्पृश्यांच्याच वसाहतींमध्ये राहावं लागणार आहे. \n\nलोक, म्हणजे उदाहरणार्थ पूर्वीच्या काळातले लोक विटाळ होऊ नये म्हणून अस्पृश्यांना रेल्वेतून जायची परवानगी देत नसत. आज त्यांची अशा प्रवासाला हरकत नसते, कारण रेल्वेने अशासाठी वेगळी व्यवस्था केलेली नाही. आज ते ट्रेनमधून एकत्र प्रवास करतात, पण याची तुलनात गावातील हिंदू जीवनाशी केली, तर त्यातील भेदाभेद कायम राहिल्याचं दिसतं. एकाच ट्रेनमधून प्रवास करणारे हिंदू आणि अस्पृश्य रेल्वेस्थानकावर उतरले की आपापल्या मूळ भूमिकांमध्ये शिरतात, हे लक्षात घ्यायला ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाद हिंद सेना. या देशात काहीही होऊ दे, राजकारणी वर्ग काहीही करू दे, पण लोकांची निष्ठा काही बदलणार नाही, या ठोस विश्वासाने ब्रिटिश या देशावर राज्य करत होत. या एका आधारावर त्यांनी स्वतःचं प्रशासन सुरू ठेवलं होतं. पण ब्रिटिशांनाच उडवून लावण्यासाठी अगदी सैनिकांनाही आकर्षून घेण्यात आलंय, आणि त्यांचं पथक उभारण्यात आलंय, हे कळल्यावर त्यांचा विश्वास पुरता कोलमडला. अशा वेळी भारतावर राज्य करायचं असेल तर केवळ ब्रिटिश सैन्य राखूनच ते करता येईल, हा निष्कर्ष ब्रिटिशांनी काढला असावा, असं मला वाटतं. \n\nडॉ. आंबेडकर\n\nभारतीय सैनिकांनी १८५७ साली ईस्ट इंडिया कंपनीविरोधात बंड केलं, तेव्हाचं उदाहरण त्यांच्यासमोर होतंच. परंतु, भारतावरचा ताबा टिकवण्यासाठी इकडे पुरेशी युरोपीय दलं पाठवणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही, हे त्यांच्या लक्षात आलं असावं.\n\nदुसरं मला वाटतं, म्हणजे माझ्याकडे काही पुरावा नाहीये, पण मला वाटतं की, ब्रिटिश सैनिकांना त्यांच्या नागरी रोजगाराकडे परत जायचं होतं, त्यामुळे सैन्यातून त्यांना तत्काळ सेवामुक्त करावं अशी त्यांची इच्छा होती. सैन्याला टप्प्याटप्प्याने मोकळं केल्यामुळे सेवामुक्त न झालेल्यांच्या मनात किती रोष असेल, ते तुम्ही पाहा. सेवामुक्त झालेले लोक त्यांच्या नोकऱ्यांवर जात असतील आणि आपलं काय होईल, अशा विचारात ते असणार. त्यामुळे भारतावर वचक ठेवण्यासाठी पुरेसं ब्रिटिश सैन्य पाठवण्याचा विचार करणंही त्यांना शक्य नव्हतं.\n\nशिवाय, आणखी एक तिसरी गोष्टही यात असावी, असं मला वाटतं- शेवटी ब्रिटिशांना भारताकडून होणारा लाभ व्यापारी स्वरूपाचा होता, त्यात नागरी सेवकांचा पगार वा सैन्याचं उत्पन्न यांचा काही फारसा हातभार नव्हता. या छोट्या गोष्टी होत्या. व्यापार आणि वित्तीय व्यवहार या अधिक नफादायक बाबी टिकवण्यासाठी इतर गोष्टींचा त्याग करणं त्यांना कधीही श्रेयस्कर होतं. भारत स्वतंत्र झाला किंवा अस्वीकारार्ह वसाहतीच्या स्वरूपात राहिला किंवा त्याहून वेगळं काही खालचं स्थान मिळालं, तरी व्यापार आणि वित्तीय व्यवहार आधीसारखेच चालू राहाणार होते. तर, लेबर पक्षाचं मनोविश्व हे असं चालत होतं, असं मला व्यक्तीशः वाटतं; मला काही हे बोलण्याचा अधिकार आहे असं नव्हे, पण मला माझ्यापुरतं असं वाटतं. \n\nमुलाखतकार: आता थोडं मागे जाऊ- पुणे कराराच्या वेळेला तुम्ही पुढाकार घेतला होता, तेव्हा गांधी तुम्हाला काय म्हणाले आणि तुम्ही गांधींना काय म्हणाला, हे..."} {"inputs":"...ंना उभं राहून अभिवादन करतात. क्रिकेटच्या पटावरचा महासंग्राम गमावूनही केनला स्टँडिंगला मिळालं यातच त्याचं मोठेपण दडलं आहे. \n\nकेनने नऊ वर्षांपूर्वी न्यूझीलंडसाठी पदार्पण केलं. तेव्हापासून तो जगभर धावा करतोय. दमदार कामगिरीमुळे त्याला संघातून डच्चू मिळण्याचा प्रश्नच उद्भभवलेला नाही. अगदी अल्पावधीत तो न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा झाला. त्यामुळे ब्रेंडन मॅक्क्युलमकडून केनच्या हाती न्यूझीलंडच्या नेतृत्वाची धुरा अगदी सहजतेने आली.\n\nजगभरात सगळीकडे, जिवंत खेळपट्यांवर, दर्जेदार गोलंदाजांविरुद्ध केन धावांची ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"परंतु माणूस म्हणून योगदान देणारे विरळच. केन या गटाचा पाईक आहे. \n\nकेनचा हा तिसरा वर्ल्ड कप. 2011मध्ये सेमी फायनल, 2015 मध्ये उपविजेते, 2019मध्ये उपविजेते असा न्यूझीलंडचा प्रवास आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये 'मॅन ऑफ द सीरिज' पुरस्कार केनने पटकावला.\n\nन्यूझीलंड संघातील बाकी खेळाडूंच्या तुलनेत निम्म्यापेक्षा अधिक धावा केननेच केल्या आहेत. टीम इंडियाला वर्ल्ड कपबाहेर करण्यात केनच्या चतुर नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे. फायनलमध्येही केन आणि न्यूझीलंडने सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र रुढार्थाने न हरताही जेतेपद त्यांच्यापासून दूर राहिलं. \n\nखेळामागचा विचार जगणारा केन म्हणून महत्त्वाचा आहे. दमवणाऱ्या वर्ल्ड कप फायनलचा लसावि म्हणजे केनचं वागणं होतं. क्रिकेटला बहरायचं असेल तर केन प्रवृत्ती रुजायला हवी. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंना कोणतं विष देण्यात आलं हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्यासाठी चाचण्या घेतल्या जात आहेत. \n\nस्वतंत्र प्रयोगशाळेत घेण्यात आलेल्या टेस्टनुसार त्यांच्या शरीरात कोलीनस्ट्रीज एंजाइम आढळलं आहे. \n\nसैन्यात नर्व्ह एजंट सरीन, वीएक्स, आणखी विषारी अशा नोवीचोक एजंटचा प्रभाव असू शकतो. \n\nहे विष मेंदूच्या मांसपेशीच्या रासायनिक संकेत प्रणालीत अडथळा निर्माण करतं. ज्यामुळे श्वास अडकतो, हृद्याचे ठोके वाढू लागतात. \n\nनावालनी यांना हे विष टोम्स्क विमानतळावर ब्लॅक टीच्या कपातून देण्यात आलं असावं असा आरोप त्यांच्या प्रवक... उर्वरित लेख लिहा:","targets":"तळी कमी झाली होती. नर्व्ह एजंटचे संकेत न ओळखण्यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे. \n\nअमेरिकेत कार्यरत भूलतज्ज्ञ डॉ. कोंस्टेंटिन बालानोफ यांनी बीबीसी रशियाला सांगितलं की त्या रसायन समूहाचं विष असेल. \n\nहे प्रकरण दडपून टाकण्याचाही प्रयत्न असल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बिनाओळखीचे पोलीस झटपट घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी लोकांना तिथे येण्यापासून रोखलं होतं. \n\nनावालनी यांच्या मूत्र नमुन्यात विषाचे अंश सापडले नसल्याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधलं. \n\nनावालनी यांना ओम्स्क इथल्या रुग्णालयात नर्व्ह एजंटच्या एंटीडोट एट्रोपाइनची मात्रा देण्यात आल्याचंही स्पष्ट होतं आहे. \n\nसेंट पीटर्सबर्ग इथे इंटेन्सिव्ह केयर युनिटचे विशेषज्ञ मिखाइल फ्रेमडरमैन यांच्या मते विष देण्यात आलेल्या अशा प्रकरणांमध्ये एट्रोपाइनला बराच वेळ नसांद्वारे देण्यात यावं. \n\nनावालनी यांच्यासंदर्भातील वैद्यकीय माहिती जारी करण्यात आलेली नाही. फ्रेमडरमैन यांच्या मते ओम्स्क इथं असं झालं नसू शकतं. \n\nरसायनांचा परिणाम \n\nब्रिटनचे अग्रगण्य विष विशेषज्ञ प्राध्यापक एलिस्टेयर हे यांच्या मते ओर्गेनोफोस्फेट्सच्या मोठ्या सूचीत नर्व्ह एजंट सगळ्यात विषारी असतात. \n\nनर्व्ह एजंटची ओळख पटवणं अवघड होऊन जातं. \n\nओम्स्कमधील आपात्कालीन रुग्णालय\n\nथोड्या प्रमाणात विष असणाऱ्या ओर्गेनोफोस्फेट्सचा वापर कीटकनाशकं आणि मेडिकल थेरपीत केला जातो. एखाद्याचा जीव घेण्यासाठी मामुली डोसची आवश्यकता असते. ड्रिंक्समधून सहजतेने दिलं जाऊ शकतं असं त्यांनी सांगितलं. \n\nमारेकऱ्याच्या दृष्टीने पाहिलं तर याचे अनेक फायदे आहेत. रक्त चाचणीतून हे कळत नाही की एजंट काय होता? त्याचा शोध घेण्यासाठी जटिल चाचण्या कराव्या लागतात. त्यासाठी महागडी उपकरणं लागतात. अनेक रुग्णालयांमध्ये तसंच प्रयोगशाळेत ही सुविधा नसते. \n\nब्रिटनमध्ये ही व्यवस्था अतिसुरक्षित जैव आणि रसायन संशोधन केंद्रापुरती मर्यादित आहे. जगभरात 190 देशांनी जागतिक रासायनिक अस्त्रं निर्बंध करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामध्ये रशिया आणि ब्रिटनचा समावेश आहे. याद्वारे रासायनिक हत्यारांचा वापर आणि त्यांच्या शोधावर बंदी असते. अगदी छोट्या प्रमाणावर अॅंटिडोट आणि सुरक्षात्मक कारणांकरता उत्पादनाला परवानगी असते. \n\nमार्कोफ यांना विषारी छर्राने मारण्यात आलं.\n\nशीतयुद्धानंतर रशियाने रासायनिक अस्त्रांचं भांडार नष्ट केलं होतं. प्राध्यापकांच्या मते त्यात 40 हजार टन रसायनं होती...."} {"inputs":"...ंना कोरोनाची सौम्य लक्षणं दिसायला सुरूवात झाली. तातडीनं मिळालेल्या प्रतिसादाबद्दल 29 वर्षीय देमीरअल्प यांनी आभार मानले. \n\nत्यांनी म्हटलं, \"आम्ही परदेशातल्या बातम्या ऐकतो. सुरूवातीला आम्हाला जेव्हा या व्हायरसबद्दल कळलं, तेव्हा खूप भीती वाटली होती. पण आम्ही विचार केला होता, त्यापेक्षा जास्त वेगानं तुर्कस्तानमध्ये काम झालं...अगदी अमेरिका किंवा युरोपपेक्षाही अधिक वेगानं.\"\n\nहायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा वापर \n\nतुर्कस्तानमधील जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी प्रमुख डॉ. इरशाद शेख सांगतात,की तुर्कस्ताननं सार... उर्वरित लेख लिहा:","targets":"रतो. आमचा या औषधाच्या वापरावर कोणताही आक्षेप नाहीये. आम्हाला अपेक्षित परिणाम मिळत असल्यामुळे आमची या औषधाच्या वापराला हरकत नाही. \n\nहॉस्पिटल फिरून दाखवत असताना डॉ. यीयीत यांनी सांगितलं की, तुर्कस्ताननं नेहमीच विषाणुच्या पुढे राहण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही अगदी सुरूवातीपासूनच उपचार केले आणि आक्रमकपणे विषाणुशी लढा दिला. \n\nइथे डॉक्टर हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनसोबतच प्लाज्मा आणि मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनचा वापर करत आहेत. \n\nआपल्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडणाऱ्या रुग्णांचं प्रमाण एक टक्क्याहून कमी असल्याचा डॉ. यीयीत यांना अभिमान आहे. इथल्या ICU मधले अनेक बेड्स रिकामे आहेत. डॉ. यीयीत आपल्या रुग्णांना ICU च्या बाहेर आणि व्हेंटिरेटरविना ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nआम्ही चाळीस वर्षांच्या हाकिम सुकूक यांना भेटलो. ते उपचार घेऊन आपल्या घरी परत चालले होते. त्यांनी म्हटलं, \"सर्वांनीच माझी खूप काळजी घेतली. मला अगदी आईच्या जवळ असल्यासारखंच वाटत होतं.\"\n\nअजून लढा संपलेला नाही\n\nतुर्कस्तानच्या मेडिकल असोसिएशनने अजूनही सरकारच्या कोरोनाविरोधातल्या प्रयत्नांना क्लीन चीट दिलेली नाहीये. सरकारनं केलेल्या प्रयत्नांमध्ये कमतरता असल्याचं असोसिएशनचं म्हणणं आहे. देशाच्या सीमा खुल्या ठेवणं हा त्याचाच एक भाग असल्याचंही असोसिएशनने म्हटलंय. \n\nअर्थात, जागतिक आरोग्य संघटना तुर्कस्तानला काही प्रमाणात श्रेय देत आहेत. डॉ. शेख म्हणतात, \"हे जागतिक आरोग्य संकट अजूनही प्राथमिक स्तरावरच आहे. आहे त्यापेक्षा अधिक लोकांना या विषाणुचा संसर्ग झालेला असल्याची शक्यता आहे. काही जण या आजारातून बरेदेखील होत आहेत.\"\n\nकोरोनाविरोधात लढताना तुर्कस्तानच्या बाजूनं आहेत. उदाहरणार्थ- तरुण लोकसंख्या आणि ICU मधील बेड्सची संख्या. पण अजूनही दिवसभरात कोरोनाचे हजारच्या आसपास नवीन रुग्ण सापडत आहेत. \n\nसध्या तरी तुर्कस्तानकडे कोरोनाच्या लढाईमधील 'यशस्वी मॉडेल' म्हणून पाहिलं जात आहे. पण तरीही सावध राहण्याची गरज आहे. कारण अजूनही कोरोनाचं संकट संपलेलं नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंना वर्क फ्रॉम होमचा पर्याय दिला आहे, मात्र ऑफिसेस पूर्णतः बंद झाले तर त्याचा फटका नक्कीच बसेल, असं तज्ज्ञांना वाटतं.\n\nमहाराष्ट्रातील औद्योगिक संघटनांवरील महत्त्वाची पदं भूषवलेले आशिष पेडणेकर सांगतात की बहुतांश ऑफिसमध्ये लागणाऱ्या बारीक-सारीक गोष्टी माहिती तंत्रज्ञान (IT) क्षेत्र पुरवतं. \"त्यामुळे जर आयटी क्षेत्रच ठप्प होत असेल, तर बाकी सर्व उद्योगांना त्याचा फटका बसतो. मुंबईत नेमकं हेच पाहायला मिळतंय.\n\n\"IT क्षेत्रच ठप्प झाल्यानं मुंबईतील कॉर्पोरेट ऑफिस, बँकांची मुख्यालयं, उद्योगांची मुख्यालयं य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुद्द्याला हात घालतात. ते म्हणतात, \"पुण्यातील उद्योग क्षेत्राबाबत चर्चा करताना अनेकजण 'शिक्षण क्षेत्रा'ला विसरतात. शिक्षण क्षेत्रामुळं पुण्याच्या अर्थव्यवस्थेच्या वर्तुळात मोठी भर घातली जाते.\n\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\n\n\"पुण्यात एकाचवेळेला अडीच ते तीन लाख मुलं इथं बाहेरून शिकायला येतात. शाळा, कॉलेज, मेस, वसतिगृह बंद, चहावाले, वृत्तपत्र विक्रेते, गॅरेज बंद असल्यानं ही अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प आहेत.\"\n\nपिंपरी-चिंचवडमधील IT हब किंवा इतर कंपन्यांमुळं असंघटित कामगारांना मोठा फटका बसेल. हाच कामगार वर्ग खरेदी क्षमता असणारा असतो, त्यांचीच खरेदी क्षमता कमी झाली तर अर्थात अर्थवव्यवस्थेवर परिणाम जाणवेल, असं अभय टिळक सांगतात.\n\nअभय टिळकांच्या या मुद्द्याबाबत आपण या बातमीच्या शेवटी चर्चा करणार आहोत.\n\nनागपूरमधल्या उद्योगांवर काय परिणाम होईल?\n\nगेल्या दशकभरात नागपूरचीही ओळख मध्य भारतातील एक प्रमुख 'इंडस्ट्रियल हब' म्हणून तयार झाली आहे. अगदी ब्रिटिशकाळापासून खनिजं, वन संपत्ती लाभलेल्या नागपुरात आता अन्न प्रक्रिया, वस्त्रोद्योग तसंच माहिती तंत्रज्ञान विकसित होत आहे.\n\nआणि सर्वांत महत्त्वाचा उद्योग म्हणजे शेती आधारित उद्योग नागपुरात आहे. 'संत्रानगरी' ही बिरुदावली मिरवणाऱ्या नागपुरात संत्र प्रक्रिया उद्योग आणि संत्र्याची परदेशात निर्यात हा गेल्या तीन वर्षांपासून वाढणारा उद्योग मानला गेलाय. \n\nमहाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत नागपूरच्या उद्योगांचा वाटा फार मोठा नसला, तरी इथलं उद्योगक्षेत्र वेगानं वाढतंय. त्यामुळं नागपूरच्या उद्योगक्षेत्रावरील परिणाम महत्त्वाचे ठरतात.\n\nनागपूरच्या मेयो रुग्णालयात आतापर्यंत चार पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.\n\nलोकमत नागपूरचे निवासी संपादक गजानन जानभोर सांगतात की \"प्रगत प्रदेशात ज्यावेळी कोरोना व्हायरस किंवा तत्सम संकटं येतात, त्यावेळी ते प्रदेश काही प्रमाणत सहन करतात. मात्र, नागपूरसारखा प्रगती करत असलेला प्रदेश ज्यावेळी अशा संकटाला सामोरं जातो, त्यावेळी नुकसानाची शक्यता अनेक पटीनं वाढते. तेच आता नागपुरात जाणवतंय.\" \n\nपर्यटन, IT इंडस्ट्री, मिहानमधील कारखान्यांना मोठी झळ बसेल. शिवाय, याचे दूरगामी परिणामही होतील, असं नागपुरातील जाणकारांना वाटतं. \n\nमात्र, कोरोना व्हायरसचं संकट हे मानवनिर्मित नाहीय. ते संपूर्ण जगावर आलंय. मानवी जीव वाचावेत, याला प्राधान्य देणं आवश्यकच आहे. त्यामुळं आर्थिक संकट सोसण्याशिवाय..."} {"inputs":"...ंना वाटतं.\n\nछगन भुजबळ\n\nप्रमोद चुंचुवार सांगतात, \"भुजबळांच्या मनात कुठेना कुठे तरी हे खुपत आहे की अजित पवारांना वाचवण्यासाठी शरद पवारांनी त्यांना तुरुंगात पाठवलं, राजकीय वर्तुळात ही चर्चा असतेच. सिंचन घोटाळ्याची चर्चा 2014 निवडणुकांआधी खूप होती. पण ज्या घोटाळ्यासाठी भुजबळांना तुरुंगात जावं लागलं त्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याची फारशी चर्चा नव्हती. सिंचन घोटाऴ्याची चर्चा होऊनही अजित पवार 5 वर्षं मोकळे राहिले. त्याची खंत भुजबळांच्या मनात दिसते.\n\n\"त्याचवेळी प्रचाराची गाडी बाळासाहेबांच्या अटकेच्या प्रक... उर्वरित लेख लिहा:","targets":"य गरज होती. ते सांगतात, \"राष्ट्रवादी हा मराठा समाजाचा पक्ष, अशी त्यांची इमेज होती, ती त्यांची व्यवहार्य गरजही होती, पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी त्यांना हे करावं लागलं होतं. शिवाय त्यांच्या पक्षात भुजबळ सोडून इतर सर्व मोठे नेते मराठाच होते. त्या पॉलिटिकल कंप्लशनमुळे शरद पवारांनी अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करून एक राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला होता.\"\n\n\"त्याचं कारण म्हणजे मराठा नेते बहुजन नेतृत्व सहजासहजी स्वीकारत नाहीत. मराठा समाजातल्या प्रस्थापित नेत्यांच्या मनात अहम भाव असतो. त्यामुळेच सुशीलकुमार शिंदे यांचं पद गेलं आणि भुजबळांसारखा नेता मोठा असूनदेखील बाजूला सारला गेला. भुजळांनी अनेकदा पत्रकारांशी अनौपचाकीक गप्पा मारताना त्यांची हतबलता व्यक्त केली होती.\" \n\nपत्रकारांशी अनौपचारीक गप्पा मारताना भुजबळांनी त्यांच्याबाबत घडणाऱ्या या घडामोडींबाबत बरेचदा सांगितल्याच धवल कुलकर्णी सुद्धा सांगतात. \n\n\"भुजबळ उपमुख्यमंत्री असताना अनेक नेत्यांना ते फारसं आवड नव्हतं, 2002 विलासराव देशमुख यांच्या सरकारचा पाठिंबा काही अपक्ष आणि लहान पक्षांनी काढला होता तेव्हा त्याला हे कारण होतं,\" असंही कुलकर्णी सांगतात.\n\nवाद आताच का उफाळून आला?\n\nपण हे सर्व आताच का घडत आहे हा एक गहन प्रश्न आहे. याच्या टायमिंग बद्दल सांगताना देशपांडे म्हणतात, \"शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधल्या मतभेदाचे जे दाखले सध्या चर्चेला आले, त्यालाच अधिक सपोर्ट करणारं अजित पवार याचं हे वर्तन आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंना ही गोष्ट लक्षात आली होती की, अनेक महिला पोलिसांच त्यांच्यावर लक्ष आहे असं कळताच शहर सोडून जाऊ लागल्या होत्या. \n\nज्या महिलांचा गर्भपात झाल्याचा संशय आहे. अशा महिलांच्या जननेंद्रियांची बंगाल पोलीस तपासणी करू शकतात का? याबाबतही सरकारमध्ये मोठी चर्चा झाली होती. \n\nएका मॅजिस्ट्रेटने सांगितलं होतं, \"महिलांच्या जननेंद्रियांचं परीक्षण झालं नाही, तर बलात्काराच्या खोट्या घटना आणि गर्भपात वाढण्याची शक्यता आहे.\" \n\nएका दुसऱ्या मॅजिस्ट्रेटच्या युक्तिवादानुसार, वैद्यकीय तपासणीसाठी महिलांची सहमती घेतल्यामुळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मानलं जाऊ शकतं. \n\nएक प्रमुख अधिकारी एजी हाइल्स यांच्या युक्तिवादानुसार, सर्व महिला ज्यांच लग्न झालेलं नाही. ज्या उच्च जातीच्या नाहीत. त्या देहविक्री करणाऱ्या असू शकतात. \n\n1875 ते 1879 मध्ये बंगालमध्ये प्रकाशित करणाऱ्या आलेल्या आकड्यांमध्ये काही ठिकाणी देहविक्री करणाऱ्या असा उल्लेख करण्यात आला होता. \n\nत्यावेळी बंगालच्या अधिकाऱ्यांमध्ये मध्यम दर्जाचे अधिकारी राहीलेले, त्यानंतर भारताच राष्ट्रगीत लिहिणारे बंकिमचंद्र चटर्जी यांनी अशा महिलांबाबत विस्ताराने लिहिलं होतं. ज्या गुपचूप पद्धतीने सेक्सवर्कर म्हणून काम करत होत्या. \n\nप्रोफेसर मित्रा म्हणतात, \"त्या काळात हिंदू धर्मातील कथित उच्च जाती व्यवस्थेच्या बाहेर असलेल्या सर्व महिलांना देहविक्री करणाऱ्या महिला म्हणून मानलं जायचं.\" \n\n1870 मध्ये ब्रिटीश कुटुंबासोबत काम करणारी भारतीय महिला\n\nयात नाच करणाऱ्या, विधवा, एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्या हिंदू आणि मुसलमान महिला, धुमंतू महिला, कारखान्यात काम करणाऱ्या महिला आणि घरात नोकरी करणाऱ्या महिला समाविष्ट होत्या. \n\n1881 त बंगालमध्ये झालेल्या जनगणनेत 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या अविवाहित महिलेला सेक्सवर्कर म्हणून मानण्यात आलं होतं. \n\nकोलकात्यात करण्यात आलेल्या पहिल्या जनगणनेत महिलांची संख्या 14 हजार 500 होती. ज्यातील 12 हजार 228 महिलांना सेक्सवर्कर मानण्यात आलं. 1891 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेत दहविक्री करणाऱ्या महिलांची संख्या 20 हजार होती. \n\nप्रोफेसर मित्रा म्हणतात, \"हा कायदा लागू झाल्यामुळे एक महत्त्वाचं परिवर्तन झालं. भारतीयांच्या कामेच्छा त्या काळातील ब्रिटिश राजवटीच्या रूचीच केंद्र बनलं\" \n\nमात्र, पुरुषांचे शारीरीक संबंध राज्यसत्तेच्या नियंत्रणाबाहेर होते. प्रोफेसर मित्रा म्हणतात, महिलांच्या कामेच्छांचं नियंत्रण आणि उन्मूलन भारतीयांच्या दैनंदिन जीवनात ब्रिटिश सरकारला दखल देण्यासाठी महत्त्वाचं होतं. \n\nबंगालसारख्या भागात, जे प्रोफेसर मित्रा यांच्या अभ्यासाचं केंद्र आहे, भारतीय पुरुषांनी महिलांच्या कामेच्छा भारतीय समाजाच्या विचारांनी नियंत्रित केल्या. ज्याने समाजाला उच्च जातीच्या हिंदू एकल विवाह पद्धती प्रथेनुसार तयार केलं. ज्यात खालच्या जातीच्या आणि मुसलमानांना जागा नव्हती. \n\nयामागे एक विचार होता. ज्यानुसार, महिलांना देण्यात येणारी मोकळीक एक महत्त्वाचा पेच आहे. ज्याला सहजरित्या सोडवता येणार नाही. \n\nप्रोफेसर मित्रा..."} {"inputs":"...ंना ही पद्धत आवडते आहे. पण ही कायमस्वरुपी व्यवस्था होऊ शकत नाही असं बहुतांशी पालकांचं मत आहे. \n\nपुण्यातील प्राची कुलकर्णी-गरुड यांची मुलगी पहिलीत आहे. त्यांच्या मते आतापर्यंत शाळेत शिक्षक कसं शिकवतात हे कळायला फारसा मार्ग नव्हता. पण आता शिक्षकांची शिकवण्याची पद्धतही त्यांना घरबसल्या कळतेय. \n\nत्याचा एक वेगळा फायदा आहे. मुलांना अशा पद्धतीने गुंतवून ठेवणं महत्त्वाचं असलं तरी शिक्षक आणि पालक यांच्यातला प्रत्यक्ष संवादही तितकाच महत्त्वाचा असल्याचं त्या नमूद करतात. \n\nमुलांबरोबर पालकांचीही शाळा यानिमित... उर्वरित लेख लिहा:","targets":"संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांच्या मते डिजिटल पद्धतीने शाळा चालवणं एक प्रकारे फायदेशीर आहे. \n\nगेल्या काही काळापासूनच शिक्षणाला तंत्रज्ञानाची, समाजमाध्यमांची जोड देण्याची सुरुवात झाली होती. प्रत्येक वर्गाचा व्हॉट्स अप ग्रुप असतो. त्याचे अॅ़डमिन त्या वर्गाचा वर्गशिक्षक असतो. तिथेच गृहपाठ, पालकांसाठी काही सूचना अशा प्रकारचा संवाद साधला जातो. या सगळ्या ग्रुपवर मुख्याध्यापकांचं नियंत्रण असतं.\n\nकोरोनाच्या काळातही तोच कित्ता पुढे गिरवला. शिक्षणाबरोबरच काही चांगली व्याख्यानं, प्रबोधनपर चित्रपट यांच्या लिंक पालकांना पाठवल्या जातात. त्यामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये संवाद राहतो. \n\nत्याचवेळी शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर मात्र डिजिटल शिक्षणपद्धतीबदद्ल मत व्यक्त करताना महाराष्ट्रात फक्त 20 टक्के विद्यार्थी स्मार्टफोनची सुविधा वापरू शकतात हे निरीक्षण नोंदवतात. अशा वेळी डिजिटल शिक्षणाचा अट्टाहास का असा प्रश्न ते विचारतात. ग्रामीण भागात ही अडचण खूप मोठी आहे. त्यामुळे आताच्या काळात त्याची गरज नव्हती असं त्यांचं मत आहे. \n\n\"सध्याच्या काळात डिजिटल, ऑनलाईन प्लेटफॉर्म्सला विरोध करणे योग्य होणार नाही. त्याची एक मर्यादा असली तरी ज्यांच्याकडे ग्याझेट्स आहेत त्यांच्यासाठी उपयुक्तता मोठी आहे. कोणकोणत्या गोष्टी ऑफलाइन करता येतील याचाही अत्यंत गंभीरपणे विचार करायला हवा.स्क्रीन टाइम जितका वाढेल तितके मुलांच्या मानसिक आरोग्यावर घातक परिणाम संभवतात काय? सर्वंकष विचार करुन एक नीट दिशा घ्यायला हवी. कारण पुढील काही काळ आपल्याला करोनासोबत जगायला लागणार आहे.\" असं ते म्हणतात.\n\nशिक्षण हा एक मोठा कॅनव्हास आहे. सध्याचा काळ कठीण आहे. त्यामुळे डिजिटल शाळांचा अट्टाहास न धरता निरनिराळी पुस्तकं वाचणे, वेगवेगळे उपक्रम करणे, अशा गोष्टी कराव्यात आणि एकूणच ही पद्धत विचारपूर्वक राबवावी असा आग्रह ते धरतात. \n\nस्क्रीनटाईमचं काय?\n\nलहान मुलांनी मोबाईल, टॅब, लॅपटॉप हाताळावा की नाही याबद्दल नेहमीच चर्चा होत असते. हाताळला तरी किती वेळ हाताळावा यावर अनेक लेख प्रसिद्ध झालेत. लहान मुलांना मोबाईल देऊ नये असं एक सर्वसाधारणपणे मतप्रवाह पहायला मिळतो. डिजिटल शाळेत नेमकं तेच होतं. कितीतरी वेळ मुलं त्यासमोर बसलेली असतात. \n\nमनोविकारतज्ज्ञ अक्षता भट यांच्यामते डिजिटल शाळा चालवताना शिक्षक आणि पालकांनी भरपूर काळजी घेण्याची गरज आहे. मुलं लहान आहेत त्यांना काही समजत नाही अशा भ्रमात न..."} {"inputs":"...ंनी आणि मी त्याला शिकवलं होतं की, तुझा जर कशावर विश्वास असेल तर त्याबद्दल काहीतरी अवश्य कर. जॉश हा नेहमीच कष्टाळू आणि आदर्शवादी होता\", जॉशची आई अभिमानानं सांगते \n\n\"पण तो असं काही करणार आहे, हे जर त्यानं मला सांगितलं असतं तर मी त्याला रोखलं असतं, हे त्याला ठाऊक असावं.\"\n\nशेवटी जेव्हा जॉशशी संपर्क झाला, तेव्हा त्यानं आईला सांगितलं की, तो सीरियात सहा महिने राहणार आहे. \n\nत्या म्हणाल्या, \"युद्धभूमीमध्ये आहे मी, असं तो सांगायचा. आणि त्यामुळे काही वेळा संपर्कात राहणं शक्य होणार नाही, असंही तो म्हणायचा.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्यात तो एकटाच बचावला होता.\"\n\n\"जॉश तिथून बाहेर पडल्यानंतर त्याचा चांगला मित्र रायन लॉक मारला गेला. जर जॉश तिथं असता तर तो त्याच्यासोबतच असता.\" \n\n\"त्या रात्री आम्ही ड्रिंक घेतलं. जे मारले गेले त्या सर्वांविषयी तो बोलला. तो आता मोठा वाटत होता. आणि त्याच्यातला अल्लडपणा कमी झाला होता\", अॅडेल प्रॉक्टर म्हणाल्या.\n\nनंतर त्यांना समजलं की, जॉशवर दहशतवादाशी संबधित कायद्यानुसार खटला चालवला जाणार आहे. तो विद्यार्थी असताना जिथं राहात होता, तिथल्या त्याच्या बेडच्या खाली अनार्किस्ट कूकबुक हे पुस्तक सापडलं होतं. बर्मिंगहॅम इथल्या क्राऊन कोर्टाने नुकतीच त्याची मुक्तता केली आहे.\n\n\"घरी परत आल्यानंतर खटल्याला तोंड द्यायला लागल्यामुळे जॉश पुरता गोंधळला होता. \"\n\n\"त्याला नंतर अँटी एंझायटी म्हणजे मानसिक अस्वास्थ्यतेवर औषधं घ्यावी लागली. इतर सर्व जबाबदाऱ्या, नोकरी यातून मी जॉशला या खटल्यांत मदत करत होते.\" \n\nसुदैवानं न्यायालयानं त्याल निर्दोषमुक्त केलं. न्यायालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की, सर्वच खटल्यांमध्ये आमचा निर्णय हा कायदे आणि पुरावे विचारात घेऊन देण्यात आलेला असतो. \n\nजाशची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली.\n\nत्या म्हणाल्या, \"जॉश आता सर्वसामान्य जीवन जगता यावं यासाठी प्रयत्न करत आहे.\" \n\nत्यांना अपेक्षा आहे की, जॉश पुढच्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेईल आणि त्याचा पदवी प्रदान समारंभातील फोटो त्यांच्या घरच्या हॉलमध्ये असेल. टाईमलाईन पुन्हा सुरू होईल.\n\nत्या म्हणाल्या, \"मी पुन्हा आनंदित आहे. खरं तर मला डिस्नेच्या सिनेमात असल्यासारखं वाटत आहे. हिवाळ्याच्या सुरुवातीची पानगळ सुरू आहे आणि सर्वत्र स्वच्छ सूर्यप्रकाश आहे.\"\n\n\"मला याचा अभिमान वाटतो की, माझ्या मुलानं त्याला पटणारी भूमिका घेतली. अर्थात हे माझ्यासाठी तणावपूर्ण ही होतं.\"\n\n\"खरंतर त्याला वाढवताना तुझा ज्यावर विश्वास आहे, त्या बाजूनं उभं रहा, अशी शिकवण आम्हीच दिली होती. आमची त्याच्याकडून तीच अपेक्षा होती. त्यामुळे मला वाटतं की, आपण अपेक्षा करताना काळजीपूर्वक केली पाहिजे.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंनी केवळ भूमिका घेतली नाही, तर त्यांनी प्रत्यक्षात काम उभं केलं हे त्यांचे सहकारी जाणून होते. विशेष म्हणजे या सहकाऱ्यांमध्ये गोवंडे, भिडे, देशमुख असे ब्राम्हण सत्यशोधकही होते.'' \n\nछायाचित्रात उजवीकडे सावित्रीबाई फुले तर डावीकडे त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख\n\nत्यामुळेच जनतेसाठी फुल्यांचा सर्वोच्च सन्मान करण्याचं सत्यशोधकांच्या मनात होतं. म्हणून जोतिबा फुलेंना 'महात्मा' ही उपाधी अर्पण करण्यात आली. \n\nलोखंडे आणि वंडेकर यांनी फुलेंना महात्मा म्हणून गौरवणे किती योग्य आहे, हे आपल्या भाषणात मांड... उर्वरित लेख लिहा:","targets":"र 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक चळवळीने जवळपास तीस वर्षात चांगलाच जम बसवला. या समाजाचे मराठी, कुणबी, ब्राम्हण, प्रभू, गवळी, शिंपी, कुंभार, लिंगायत, वंजारी, भंडारी यासारख्या अनेक जातींमधून तसेच तेलुगू भाषिक सभासद होते. जुन्नरचे बाळाजी पाटील हे देखील त्यांपैकी एक सभासद.\n\nओतुरचा गाजलेला खटला\n\nबाळाजी पाटील यांनी सत्यशोधक समाजाच्या नियमाप्रमाणे आपल्या मुलाचं लग्न लावलं होतं. ब्राम्हण पुरोहिताशिवाय हे लग्न होण्याला ब्राम्हणांचा विरोध होता. ओतुरच्या ब्राम्हणांनी सभा भरवली आणि हे ब्राम्हण पुरोहितांच्या हक्कावर गदा आहे, असं म्हणत न्यायालयात खटला दाखल केला. मुंबई न्यायालयात हा वाद पोहचला तेव्हा बाळाजी पाटीलांसोबत जोतिबा फुले वकील आणि युरोपियन बॅरिस्टरशी बोलण्यासाठी पुढाकार घेत होते. या सगळ्या प्रक्रियेत ब्राम्हण पुरोहित आणि सत्यशोधक कार्यकर्ते यांनी एकमेकांना आव्हान दिलं होतं.\n\nलेखक धनंजय कीर लिहितात, ''ओतुरच्या या अभियोगाची महाराष्ट्रभर चाललेली चर्चा, त्यासंबंधी प्रसिद्ध झालेली वर्णने यावरून त्या काळी केवढी खळबळ उडाली होती हे दिसून येते. तसे जोतीरावांच्या प्रभावाचीही कल्पना येते. जुन्नर तालुका हा या हिंदी मार्टिन ल्यूथरचा बालेकिल्ला होता. व्यक्तिस्वातंत्र्यासाठी त्याने ब्राह्मणशाहीवर चढाई केली होती. युद्ध जाहीर केल्याशिवाय ती लढाई जुंपली होती.''\n\nहा सत्कारसोहळा झाला तेव्हा सत्यशोधक कार्यकर्ते ओतुरचा खटला जिंकले नव्हते. पण या खटल्यामुळे महात्मा फुलेंच्या सहकाऱ्यांचं मनोबल वाढलं होतं.\n\nपुढे दोन महिन्यांतच फुलेंना अर्धांगवायूचा झटका आला. त्या आजारपणातही ते 'सार्वजनिक सत्यधर्म' या पुस्तकाचं लेखन करत होते. पुढे वर्षभरात खटल्याचा निकाल सत्यशोधक कार्यकर्त्यांच्या बाजूने लागला. \n\nमहात्मा उपाधी मिळाल्यानंतर साधारण दोन वर्षांनी 28 नोव्हेंबर 1890साली महात्मा जोतिबा फुले यांचं पुण्यात निधन झालं. \n\n(संदर्भ- महात्मा फुले समग्र वाङ्मय, धनंजय कीर लिखित 'महात्मा फुले यांचे चरित्र', मनोहर कदम लिखित 'कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे')\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंनी तिचं म्हणणं गांभीर्यानं घेतलं नाही.\n\n\"मीही यातून गेलीये, असं माझ्या आईनंच मला सांगितलं. मला नाही वाटत, यात काही वाईट आहे.\"\n\nयाविरोधात आपण कधीही कुणाकडे तक्रार करू शकलो नाही, असंही आईनं सांगितल्याचं ती सांगते.\n\n\"मी त्याच्यावर आरोप केले असते. तो माझा अधिकार होता, मात्र त्यानंतर मला नातेवाईकांपासून दूर जावं लागलं असतं. मला ते नको होतं,\" असं ती सांगते.\n\nकुटुंब आणि संस्कृती\n\nट्युनिशियन खासदारांनी 2017 साली कुठल्याही हिंसेविरोधात महिलांचं संरक्षण करणारं एक विधेयक आणलं. \n\nया विधेयकाचं केवळ ट्युनिश... उर्वरित लेख लिहा:","targets":"िळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी दिली आहे. \n\nकाय आहे प्रकरण? \n\nपरळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\n\nपूजा चव्हाण ही 22 वर्षीय तरुणी मूळची परळी, जिल्हा बीड येथील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून ती पुण्यातील महंमदवाडी येथील हेवन पार्क या सोसायटीमध्ये राहत होती. \n\nसोशल मीडियावर दोन ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या असून यातील एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ती आत्महत्या करणार आहे तुम्ही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गोऱ्हे, प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मांतोडकर, मनिषा कायंदे यांसारख्या शिवसेनेच्या महिला नेत्यांनी याबाबत एकही प्रतिक्रिया दिलेली नाही.\n\nराजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"शिवसेनेकडून मंत्र्याला पाठिशी घालण्याचा साधारण तसा प्रयत्न चालला आहे असे दिसून येते. सुरुवातीला प्रकरण संदिग्ध होते पण आता अनेक संशायस्पद बाबी समोर आल्या आहेत. तेव्हा मुख्यमंत्री आणि पक्ष प्रमुख यानात्याने उद्धव ठाकरेंनी त्यांचा तुर्तास राजीनामा घेणे अपेक्षित होते.\"\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही काही दिवसांपूर्वी एका महिलेकडून बालात्काराचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा राष्ट्रावादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी धनंजय मुंडे यांची बाजू घेत चौकशी पूर्ण होईपर्यंत कारवाई नको अशी भूमिका घेतली होती.\n\n\"पण हे प्रकरण वेगळे आहे. मुंडे प्रकरणात त्यांनी स्वत: समोर येऊन स्पष्टीकरण दिले आणि त्यासंबंधी एक केस न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणात एका मुलीचा मृत्यू झाला आहे. तेव्हा या प्रकरणाकडे महाविकास आघाडीने स्वतंत्रपणे पहायला हवे. उद्धव ठाकरेंनी राजकारणापलीकडे याचा विचार करणं गरजेचे आहे,\" असंही विजय चोरमारे सांगतात.\n\nधनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांनी थेट भूमिका घेतली असली तरी नंतर त्यांना माघार घ्यावी लागली. यामुळे उद्धव ठाकरे घाईने निर्णय घेत नसावेत असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांना वाटते.\n\nते सांगतात, \"धनंजय मुंडे प्रकरणात शरद पवार यांनी तातडीने भूमिका घेतली पण त्यांना काही तासातच माघार घ्यावी लागली. त्यामुळे उद्धव ठाकरे सबुरीने घेत आहेत असे दिसते.\"\n\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसंदर्भात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, \"एखाद्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न झाले आहेत.\"\n\n\"उद्धव ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेचा अर्थ राजकीय आहे. पण प्रत्येक प्रकरण स्वतंत्र असू शकते आणि तथ्यांच्या आधारावर सरकारने काही निर्णय तत्काळ घेणं अपेक्षित आहे. यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा खराब होऊ शकते.\"\n\nयापूर्वी भ्रष्टाचार, गुन्हेगारी अशा अनेक प्रकरणांमध्ये राजकीय नेते किंवा मंत्र्यांची नावे अडचणीत आल्यास पक्षाकडून तात्काळ राजीनामा मागितला जात होता.\n\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनाही आदर्श प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. याचा काँग्रेसला मोठा फटका बसला. हा..."} {"inputs":"...ंनी नरेंद्र मोदी हे दोषी असल्याचं म्हटलं होतं. \n\nसर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या विशेष तपास पथकानं (SIT) तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींना क्लीन चिट दिली होती. SIT चा हा अहवाल आपल्याला मान्य नसल्याचंही पी. बी. सावंत यांनी म्हटलं होतं. \n\nलोकांनी दोन्ही अहवाल पाहावेत आणि स्वतःचं नेमका निष्कर्ष काढावा, असंही सावंत यांनी SIT नं आपला अहवाल सादर केल्यानंतर माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. \n\nबी. जी. कोळसे पाटील यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, गुजरात दंगलीच्या चौकशी समितीमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी पुस्तकात जो भाव टिकवून ठेवला होता, त्याचा मला जास्त मत्सर वाटला. \n\n2015 साली फोर्टच्या मॅक्स म्युलर भवनमध्ये त्यांच्या कुठल्याशा पुस्तकातं प्रकाशन होतं. त्यांनी आवर्जून मला दोन दिवस आधी फोन केला आणि येण्याचा आग्रहही धरला. तिथे पोहचून कार्यक्रम वगैरे संपवून जेव्हा सगळी माणसं पांगली तेव्हा ते माझ्याजवळ आले. \n\nमाझ्या खांद्यावर हात ठेवून मनापासून माझ्या पुस्तकाविषयी बोलू लागले. मला न राहून वाटलंच, की आत्ताच यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय आणि यांच्या डोक्यात माझं पुस्तकं कसं? इतकं आश्चर्य मला फा... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकलो नाही, आणि आज ते गेल्याचं कळलं. त्यांच्या शेवटच्या दिवसात, ते बोलवत असताना त्यांना भेटणं माझ्या नशिबात नव्हतं. \n\nही गोष्ट कुठेतरी नेहमी लक्षात राहाणार माझ्या. हे सगळंच इतकं खरं आणि रोजच्या जगण्यातलं आहे की किरण सरांनी नक्कीच कुठेतरी हा प्रसंग त्यांच्या एखाद्या पुस्तकात वापरला असता असं मला वाटतं. त्यांची पात्रं जशी होती अगदी तसाच हा प्रसंग आमच्या आयुष्यात घडला. असेच काही खरे प्रसंग त्यांच्या पुस्तकांमध्ये आपल्याला नेहमीच आढळून आले आहेत.\n\n(चेतन डांगे हे कवी, नाटककार, चित्रपट-मालिका लेखक आहेत. या लेखात मांडलेले विचार हे त्यांचे वैयक्तिक आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी ब्रेक्झिटविषयी आपली भूमिका आधी स्पष्टपणे मांडली नव्हती. ब्रिटननं युरोपियन युनियनमध्ये राहावं असं त्यांचं वैयक्तिक मत होतं. पण जनतेनं ब्रेक्झिटचा कौल दिल्यामुळं त्याचा आदर राखला पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. \n\nब्रिटनमधल्या दुभंगलेल्या राजकीय परिस्थितीत दोन्ही बाजूंना समजून घेणारा नेता, त्यातही महिला पंतप्रधान असल्यानं मे यांच्याविषयी आश्वासक चित्र निर्माण झालं होतं. पण दुभंगलेल्या ब्रिटनला एकत्र आणायचं, एकत्र ठेवायचं आणि बाहेरच्या जगाशी वाटाघाटी करायच्या हे काम कुणासाठीही सोपं नव्हतंच. \n\nने... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यावा लागला. \n\nस्वप्नाची अखेर\n\nथेरेसा मे यांनी कॉलेजच्या दिवसांत असतानाच ब्रिटनची पहिली महिला पंतप्रधान होण्याचं स्वप्न पाहिलं होतं, असं त्यांची मित्रमंडळी सांगतात. पण 1979 मार्गारेट थॅचर यांनी तो मान मिळवला. त्यानंतर 2016 साली ब्रिटनच्या पंतप्रधानपदावर विराजमान होणाऱ्या थेरेसा मे या दुसऱ्या महिला राजकारणी ठरल्या. \n\nराजकारणात येण्याआधी त्या बँक ऑफ इंग्लंडसाठी काम करायच्या. कॅमेरून सरकारमध्ये त्या होम सेक्रेटरी म्हणजे गृहमंत्री पदावर होत्या. \n\nमग पंतप्रधान झाल्यावरही ब्रिटनमधल्या दक्षिण आशियाई वंशाच्या समुदायाशी जवळीक साधण्याचा आणि भारतासोबतचे संबंध दृढ करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भारतीय नसतानाही पँट-सूटइतक्याच सफाईनं साडीमध्ये वावरणं हे थेरेसा मे यांना उत्तम जमायचं. \n\nपर्यावरणापूरक निर्णय, घरगुती हिंसाचाराविरोधात कठोर कायदा, वर्णभेद दूर करण्याचे प्रयत्न, अशा काही मुद्द्यांवर थेरेसा मे यांनी काम केलं. पण ब्रेक्झिट या एका शब्दानंच त्यांची कारकीर्द झाकोळून टाकली. ब्रिटनला युरोपातून बाहेर पडण्यासाठी योग्य करार करण्यात अपयशी ठरलेल्या पंतप्रधान हीच ओळख त्यांच्या वाट्याला आली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले की \"आमची चर्चा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीबाबतच झाली. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही.\"\n\nराजीनामा घेणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार - फडणवीस\n\n\"शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना सरकारचा बचाव करावा लागतो,\" असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत आम्ही ठाम असून जोपर्यंत राजीनामा घेणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार असंही देवेंद्र फडण... उर्वरित लेख लिहा:","targets":"वरून राजीनामे घेतले तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल.\" \n\nते म्हणाले, \"विरोधकांकडे संख्याबळ नसतं म्हणूनच ते सत्तेत नसतात. सरकार त्यांच्या पद्धतीने काम करतं. विरोधकांच्या मागणीवरून राजीनामे घेतले तर निम्मं केंद्रीय मंत्रिमंडळ रिकामं होईल,\" असं म्हणतसंजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.\n\nहीच अडचण सरकारसमोर आहे. केवळ आरोपांच्या आधारावर राजीनामा घेतला तर हाच नियम प्रत्येक वेळी लावावा लागेल. तसंच काही दिवसांपूर्वीच ठाकरे सरकारला वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास अवघ्या 20 दिवसांत दोन मंत्र्यांचे राजीनामे घेतले जातील आणि हे महाविकास आघाडी सरकारचे मोठे अपयश समजले जाईल.\n\nशिवाय, विरोधकांचे कडवे आव्हान सरकारसमोर आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करणारं भाजप केवळ त्यांच्या राजीनाम्यावर समाधान मानणार आहे का? असा प्रश्नही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे.\n\nसचिन वाझे प्रकरणात आणखी एका मंत्र्याचे नाव असल्याचा आरोपही भाजपने केला आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्यावर कारवाई आगामी काळात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा घ्यावा लागू शकतो, ही भीती सरकारला आहे.\n\nराजकीय विश्लेषक आणि ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"दोन मंत्र्यांचे की तीन मंत्र्यांचे राजीनामे हा मुद्दा नाही. कारण भाजप नेते आपले आरोप थांबवणार नाहीत. फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी खडसे वगळले तर इतर बारा क्लिन चीट दिल्या. तेव्हा ते विरोधकांच्या दबावाला बळी पडले नाहीत. त्यांच्यात ती ताकद होती. या सरकारचे काय?\"\n\nअनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला तर याची मोठी किंमत महाविकास आघाडी सरकारला मोजावी लागू शकते का?\n\nअनिल देशमुख\n\nयाविषयी बोलताना समर खडस सांगतात, \"सत्ता गेल्यामुळे राज्यात भाजप अस्वस्थ झाली आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री असताना जो रुबाब होता तोच विरोधी पक्षनेताना असतानाही राहील. त्यामुळे हे सरकार घाबरलेले मवाळ सरकार आहे असा संदेश जाईल. अधिकाऱ्यांना मंत्री घाबरतील. म्हणजे अधिकाऱ्याने आरोप केला तर मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल. विरोधी पक्षाला मंत्री घाबरतील. त्यामुळे सरकारमध्ये गोंधळ उडेल,\"\n\nसरकारमधील मंत्र्यांचे असे राजीनामे घेतल्यास सरकार अस्थिर होऊ शकते. यामुळे आमदार फुटण्याचीही भीती असल्याचं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात.\n\nराजकीय विश्लेषक अभय..."} {"inputs":"...ंनी या प्रकरणात उडी घेतली आणि हा वाद सुरू झाला.\n\nहे प्रकरण पुनरावलोकन पीठाकडे पाठवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे भाजपनं स्वागत केलं आहे. 2014 साली भाजपनं प्रसिद्ध केल्या निवडणूक जाहीरनाम्यात भारतात समान नागरी कायदा लागू केल्याशिवाय लिंगभेद थांबणार नाही असं नमूद केलं आहे. \n\n2016 साली महाराष्ट्रातील भाजप सरकारनं राज्यात सर्व मंदिरांमध्ये महिलांना प्रवेश मिळेल अशी हमी उच्च न्यायालयाला दिली.\n\nशबरीमला मंदिराचं व्यवस्थापन त्रावणकोर देवस्वम ट्रस्टद्वारे केलं जातं. हा ट्रस्ट केरळ राज्य सरकारच... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्वरवादी यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडलेली आहे ही आग विझवण्याचं काम डाव्या सरकारला करायचं आहे.''\n\nइंडियन लॉयर्स असोसिएशन संस्थेचे वकील रवीप्रकाश गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेत शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं हे काही धार्मिक मूलतत्व नाही. तसेच सरकारी निधी मिळणाऱ्या त्रावणकोर देवस्वम ट्रस्टद्वारे चालवलं जाणारं हे मंदिर स्वायत्त धार्मिक संस्थान नाही असं नमूद करण्यात आलं होतं. \n\nकलम 25 नुसार धार्मिक बाबतीत महिलांना समान अधिकार आहेत असं मी याचिकेत लिहिलं आहे, असं रवीप्रकाश सांगतात. ते म्हणतात, \"देवस्वम बोर्ड वैधानिक संस्था आहे, त्यामुळे कलम 26 नुसार ती धार्मिक संस्था होऊ शकत नाही. ठराविक वयातील महिलांना प्रवेश नाकारणं हिंदू धर्माच्या विरोधात आहे. त्यामुळे ती प्रथा हिंदू धर्मातील आवश्यक बाब आहे का प्रश्नच उरत नाही.\"\n\nपिपल फॉर धर्मा संघटनेचे वकील जे. साई. दीपक म्हणतात, देवस्वम बोर्डाने विचारलेल्या प्रश्नावर आता कोर्ट विचार करू शकेल. एखादे धर्मनिरपेक्ष घटनेशी बांधील न्यायालय धार्मिक बाबतीत लक्ष घालून त्या धार्मिक परंपरा त्या समुदायाची आवश्यक बाब आहे का हे ठरवू शकते का यावर विचार होऊ शकतो.\n\nपण अम्मिनी आणि तृप्ती देसाई यांच्यासारख्या आंदोलकांना हे मान्य नाही. सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाचं रुपांतर हिंदू संघटनांच्या राजकीय इच्छाशक्तीत होईल असं अम्मिनी यांना वाटतं. \n\nअयोध्येच्या प्रकरणाच्या निर्णयानंतर लोकशाही धोक्यात आली आहे असं त्यांना वाटतं. राजकीय हेतू साध्य करण्यासाठी शबरीमला प्रकरणाचा उपयोग केला जाईल असं त्या म्हणतात. \n\nगेल्या निर्णयावर कोणताही स्थगितीचा निर्णय आला नसल्यामुळे आपण मंदिरात जाणारच असा निर्धार तृप्ती देसाई व्यक्त करतात. \"ते मला थांबवू शकत नाही,\" अशा शब्दांमध्ये निर्धार व्यक्त करतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी वंजारी किंवा ओबीसींचं राजकारण फार उशिरा सुरू केलं. प्रमोद महाजन हयात असताना गोपीनाथ मुंडे यांना राजकारणात 'गॉडफादर' होता. मात्र महाजनांच्या निधनानंतर त्यांना स्पर्धा सुरू झाली आणि त्यांनी ओबीसीचंही राजकारण सुरू केलं. ओबीसीचे नेते म्हणूनही त्यांची ओळख निर्माण झाली होती.\n\nगोपीनाथ मुंडे यांनी ते हयात असतानाच त्यांचा राजकीय वारसा मुलगी पंकजा मुंडेंच्या रूपाने जाहीर केला होता. त्यामुळे पुढे पंकजा मुंडेच राजकीय वारस म्हणून पुढे आल्या. मात्र, इथेच गोपीनाथ मुंडेंचे पुतणे धनंजय मुंडे नाराज झाले आणि म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारणाच्या राज्यस्तरावर आहेत; समाजात त्यांचं नेतृत्त्व मान्य असल्याचं दिसतं. \"आजच्या घडीला तरी वंजारी समाजात पंकजा मुंडेंच्या सोबत राहण्याबाबत स्पष्टता आहेत. मात्र भावनिकतेच्या बळावर समाजाला किती काळ सोबत ठेवणार आहोत, या प्रश्नाचं उत्तर पंकजा मुंडे यांनी शोधायला हवं,\" ते सांगतात.\n\nगोपीनाथ मुंडे हे पक्षाच्या पलिकडे जात ओबीसी समाजासाठी पुढाकार घेत असत. प्रमोद माने याच गोष्टीचा उल्लेख करत म्हणतात, पंकजा मुंडेही असाच प्रयत्न करताना दिसतात.\n\n\"काकू क्षीरसागरांबरोबर गोपीनाथ मुंडे यांचा कायमच सुसंवाद राहिला होता. तसाच जयदत्त क्षीरसागर यांच्यासोबत पंकजा यांचा सुसंवाद दिसून येतो. महादेव जानकरांना भाऊ मानतात, धनगर समाजाच्या राम शिंदे यांच्यासोबतही चांगले संबंध आहेत. तसं धनंजय मुंडेंमध्ये दिसत नाहीत. ते पक्षाच्या पलिकडे जाताना दिसत नाहीत,\" असा फरक प्रमोद माने अधोरेखित करतात.\n\nमात्र, ज्येष्ठ पत्रकार सुधीर महाजन यांना गोपीनाथ मुंडे यांच्यातील राजकीय गुण धनंजय मुंडे यांच्यात अधिक दिसतात. ते म्हणतात, काम, संपर्क, संचार, आक्रमकता आणि वक्तृत्वशैली या सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर धनंजय मुंडे हे उजवे वाटतात. \n\n\"धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यातील मुलभूत फरक असा की, धनंजय मुंडे बीडमध्ये राहून राजकारण करतात, तर पंकजा मुंडे मुंबईत राहून बीडचं राजकारण करू पाहतात. बीडमध्ये राहून आणि येऊन राजकारण करणे यात मोठा फरक आहे,\" असं महाजन म्हणतात.\n\nमात्र, वंजारी समाज धनंजय मुंडेंना आपला नेता म्हणून स्वीकारेल का, याबाबत सुशील कुलकर्णी यांना शंका वाटते. याबाबत अधिक विस्तृतपणे ते सांगतात की, \"वंजारी समाजाचा राजकीय संघर्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसशी राहिलाय. महाराष्ट्रात जिथं जिथं वंजारी समाज पसरलाय, तिथे ज्या प्रस्थापित नेत्याशी हा समाज लढतोय, तो राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा आहे. आणि धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीत आहेत.\"\n\nयाच मुद्द्याला धरून सुधीर महाजन म्हणतात, \"पक्ष थोडा वेळ बाजूला ठेवून विचार केल्यास गोपीनाथ मुंडे यांच्यातील नेतृत्त्व गुण आणि कामाची तडफ ही धनंजय मुंडे यांच्यामध्येच जास्त दिसते. पण समाजाचा मुद्दा येतो त्यावेळी कामापेक्षा अनेकदा भावनिक नातं जास्त वजनदार ठरतं. समाजाच्या कृती, बोलण्यातून ते वारंवार दिसूनही येतं.\"\n\n'पुढची निवडणूक ठरवेल'\n\n2014 साली गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. त्यानंतर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पंकजा मुंडे..."} {"inputs":"...ंनी व्यक्त केलं आहे. \n\nते सांगतात, \"शेतकरी किंवा कलाकार, कोणतीही आत्महत्या वाईटच आहेत. व्यवस्था, कायदे, समाज व्यवस्था यांचाच तो परिणाम आहे. सरकारचं सामाजिक, आर्थिक प्रश्नांचं आकलन कमी पडतं. त्याचा योग्य अभ्यास करून उपाय काढता येऊ शकतात. आत्महत्यांबाबत वारंवार अभ्यास, संशोधन करून उपाय सुचवण्यात आलेले आहेत. शेतकऱ्यांची मुलं या सरकार आणि प्रशासनात असूनसुद्धा अशी परिस्थिती निर्माण होते हे दुर्दैव आहे.\"\n\nशेतकरी नेते विजय जावंधिया याबाबत बोलताना नाराजी व्यक्त करतात.\n\nत्यांच्या मते, \"शेतकऱ्याला कोणतंच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या बाबत कृषी मंत्र्यांनी या काळात कोणत्याही बैठका घेतल्याचं ऐकिवात नाही. \n\nलॉकडाऊन काळात शेतकरी संघटनांसोबत कृषी खात्यांचा संवाद असणं गरजेचं होतं. पण त्यामध्ये सरकार कमी पडलं. या सर्वांचा परिणाम म्हणजे शेतकरी आत्महत्यांमध्ये येत्या काळात आणखी वाढ होऊ शकते,\" असं अजित नवले यांना वाटतं. \n\nगिरधर पाटील यांच्या मते, सध्याच्या परिस्थितीसाठी राज्य आणि केंद्र हे दोन्ही सरकार जबाबदार आहेत. आतापर्यंत आलेल्या प्रत्येक सरकारने शेतकरी आत्महत्यांकडे दुर्लक्ष केलं आहे. विशेषतः महाविकास आघाडी सरकारकडून लोकांना अपेक्षा होती. पण कोरोना संकटात शेतकऱ्यांचे प्रश्न त्यांना योग्य पद्धतीने हाताळता आलेले नाहीत.\n\nलॉकडाऊन काळात तीन महिन्यात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची कारणं समजून घेण्यासाठी तसंच याबाबत सरकारी बाजू जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला.\n\nया बातम्या आणि आकडेवारीबाबत सविस्तर माहिती घेऊन उद्या(सोमवारी) प्रतिक्रिया कळवली जाईल, असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे. \n\nकृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर याबाबत त्यांची प्रतिक्रिया बातमीत अपडेट करण्यात येईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी शतकानुशतकं बायकांना दुय्यम लेखलं, जनावराहून वाईट वागणूक दिली, त्या संस्कारांची तळी उचलणं. \n\nमागे एकदा स्त्रीवादी अभ्यासक आणि लेखिका मीनल जगताप यांच्याशी बोलत होते, तेव्हा त्या म्हणाल्या होत्या, \"पुरुषांवर कायम हेच ठसवलं गेलंय की बाई वस्तू आहे. आपला धर्म, संस्कृती, इतकंच काय सध्याचं राजकारण हेच ठसवत असतं. आणि या वस्तूचा विनीमय कसा करायचा, हे ज्याची मालकी आहे तो ठरवणार.\" \n\nपण ही 'वस्तू' जेव्हा बोलायला लागते, विरोध करायला लागते, तेव्हा समाजाला काचायला लागते. आणि या काचण्यावरचा इलाज म्हणजे संस्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"वलं गेलेलं असतं,\" त्या म्हणतात.\n\nमग या मुलांच्या 'संस्कारां'साठी आपण काय करतो? आता अनेक जणी, चांगल्या, सुशिक्षित घरातल्या बायकाच, सोशल मीडियावर सुस्कारे सोडत आहेत की, 'बरं झालं बाबा मला मुलगी नाही,' किंवा ज्यांना मुली आहेत ते धास्तावलेत आणि मुलींना कराटे क्लासेसला टाकायची भाषा करत आहेत. \n\nएक मिनीट थांबता का प्लीज? मुलगी नाही यात आनंद वाटणं म्हणजे आपण त्याच रूढीवादी पितृसत्तेकडे परत जातोय ना? आज मुलगी नसण्याचा आनंद आहे, उद्या मुलगी झाल्याचं दुःख असेल, परवा मुलगी झाली म्हणून विहीरीत फेकलं जाईल. काय चाललंय काय? सरळ प्रश्नांना उलटी उत्तरं का शोधतोय आपण? \n\nमुलींना कराटे क्लासला घालणं हे सोल्युशन नाहीये, मुलांना पुरुषी मानसिकतेतून वाचवणं हे सोल्युशन आहे. आपण मुलांना पुरुषी वर्चस्व शिकवायचं, मुलींवर ठसवायचं 'मर्यादे' चं महत्त्व आणि बलात्कार झाला की महिला अत्याचाराच्या पोकळ गप्पा मारायच्या हे समाज म्हणून आपण आजारी असल्याचं लक्षण आहे. \n\n\"पूर्ण कपडे घालत जा इथंपासून पिस्तूल वापरायला शिक हे सगळे सल्ले मुलींनाच देतोय आपण. यात काहीतरी मुलभूत गडबड आहे. बलात्कार थांबावेत म्हणून आपण मुलग्यांना काय सल्ले देतोय? बलात्कार का घडत आहेत याच्या मुळाशी कधी जाणार आपण,\" महिला हक्क संरक्षण समितीच्या गौरी पटवर्धन मला सांगत होत्या. \n\nवर्चस्व गाजवण्याची वृत्ती चुकीची आहे आणि सेक्शुअल डिझायर कशी हाताळायची हे आपण आपल्या मुलग्यांना शिकवत नाहीत तोवर बलात्कार होत राहाणार, त्या पुढे सांगतात. मुलग्यांकडे लक्ष द्या, मुली आपोआप सुरक्षित होतील.\n\nहाथरस प्रकरणावर ही संस्कारांची प्रतिक्रिया पाहून एका मैत्रिणीला मेसेज केला, 'बघ काय म्हणत आहेत लोक.' तिचं उत्तर आलं, \"म्हणूनच आपण आता प्रयत्न करायचे की आपण, आपल्या आसपासच्या मुली 'संस्कारी' न राहाण्यासाठी.\" \n\nसाहजिक आहे म्हणा, तिने, मी आणि माझ्यासारख्या असंख्य मुलींनी समाज म्हणतो त्या अर्थाने 'संस्कारी' न राहाण्यासाठी प्रयत्न केलेत, आता उलटं जाऊन कसं चालेल? \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंनी संशोधकांना सांगितलं की, रोख रक्कम किंवा इतर आमिषं मतदारांपर्यंत पोहोचण्याच प्रमाण फार कमी आहे.\n\nपक्ष कार्यकर्त्यांनी मतदारांना अंशतः दोषी ठरवलं. मतदान पद्धतीचा अंदाज लावणं जवळपास कठीण असल्याने त्यांनी मतदार धूर्त झाल्याचा आरोपही केला. म्हणून त्यांनी पैसे तर ठेऊन घेतले पण उमेदवाराचा विश्वासघातही केला. \n\nमतदान वळवण्यासाठी उमेदवार हे थेट मतदाराकडे पैसे पाठवत होते किंवा नाही याचा कुठलाही पुरावा नाही.\n\nमतदारांचा कौल ओळखण उमेदवारांसाठी तितकसं सरळ नसतं.\n\n\"मतदारांना रोख रक्कम देणं हे फारच निरुपयोगी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्न गिफ्ट' घेण्यासाठी मतदारांच्या रुपातले अनेक नागरिक अशा कार्यक्रमांना हजर असतात. \n\nलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधल्या अँथ्रोपोलॉजिस्ट मुकुलिका बॅनर्जी याबाबत सांगतात, \"स्वतःला कायम असुरक्षित समजणारे असे मतदार प्रत्येक पक्षाकडून पैसे घेताना दिसतात. मात्र, ते मतदान जो जास्त पैसे देतो त्यालाच करतात असं नाही, तर जो त्यांना 'अन्य कामात' मदत करण्यास तयार होईल त्याला करतात.\"\n\nभाजपच्या एका नेत्यानं डॉ. चौकार्ड यांना सांगितलं की, \"दुःखद जरी असलं तरी सध्याच्या राजकारणात हेच होताना दिसतं आहे. सध्या असे पैसे राजकारण्यांना घालवावेच लागतात. त्यांना दुसरा मार्गच नाही. त्यांनी नाही केलं तर दुसरा राजकारणी हे करणारच. निवडणुकीत पैसा हा पाण्यासारखा खर्च होतो. हा पैसा म्हणजे एका बाईकला लागणाऱ्या पेट्रोलप्रमाणे आहे. तुम्ही जर हे पेट्रोल भरलं नाहीत. तर, तुम्ही तुमच्या इच्छितस्थळीच पोहोचणार नाहीत आणि जास्त पेट्रोल भरलं म्हणून लवकरही पोहोचणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंनी स्वबळावर यश आणि लोकांचं प्रेमही मिळवलं आहे. त्या लोकांमध्ये मनोज वाजपेयी यांचा समावेश होतो. \n\nवाजपेयी यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे असे प्रेक्षक-चाहते तयार केले आहेत. मात्र त्यांचाही प्रवास सोपा नव्हता. \n\nबिहारमधलं नरकटियागंज हे त्यांचं गाव आहे. दूरदर्शनवरच्या स्वाभिमान मालिकेतून त्यंनी करिअरला सुरुवात केली. 1994 साली शेखर कपूर यांनी त्याना बँडिट क्विन सिनेमात अभिनयाची संधी दिली.\n\nमनोज वाजपेयींची खरी ओळख रामगोपाल वर्मा यांच्या सत्या सिनेमातून झाली. त्यानंतर त्यांच्या करिअरचा मार्ग ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा पंचनामा-2 आणि 2017च्या सोनू के टीटू की स्वीटीला मिळालेल्या यशानंतर त्यानं मागे वळून पाहिल नाही.\n\n7) दीपिका पदुकोण\n\nनाम है तेरा या व्हीडिओतून करिअर सुरू करणाऱ्या दीपिका पदुकोणने कोट्यवधी लोकांची मनं जिंकली आहेत. कोकणी परिवारातील दीपिका बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांची मुलगी आहे. \n\nदीपिका पदुकोणला मॉडेलिंग करायचं होतं म्हणून तिनं बंगळुरू आणि मुंबईत काम सुरू केलं. अनुपम खेर यांच्याकडे तिनं अभिनयाचे धडे घेतले आणि श्यामक दावर यांच्याकडे नृत्याचे. \n\nऐश्वर्या या कन्नड सिनेमातून तिनं काम सुरू केलं. ओम शांती ओम हा तिचा पहिला हिंदी सिनेमा. बाजीराव मस्तानीच्या यशानंतर ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.\n\n8) भूमी पेडणेकर\n\nभूमी पेडणेकर मुंबईतच मोठी झाली. तिचे वडील मराठी आणि आई हरयाणाची आहे. चित्रपटात येण्याआधी ती यशराज फिल्म्समध्ये कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम करायची. \n\nदिग्दर्शक शरत कटारिया यांनी तिच्या अभिनयगुणांची पारख केली. त्यांनी तिला 'दम लगाके हैशा' सिनेमात काम दिलं. त्यासाठी तिनं आपलं वजन 90 किलो पेक्षा जास्त वाढवलं होतं. नंतर ते कमी करण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागले. भूमीने त्यानंतर टॉयलेट एक प्रेमकथा, बाला, सांड की आंख, शुभ मंगल सावधान, पती पत्नी और वो, सोनचिडिया असे सिनेमे केले.\n\n9) तापसी पन्नू\n\nदक्षिण भारतीय सिनेमातून तापसीनं काम सुरू केलं. डेव्हिड धवन यांच्या चष्मेबद्दूर सिनेमात तिला पहिली संधी मिळाली. चित्रपटात येण्याआधी ती मॉडेलिंग करायची. \n\nजुडवा-2, पिंक, मनमर्जिया, नाम शबाना, मुल्क, बेबी, सुरमा, बदला, सांड की आंख, मिशन मंगल, थप्पडसारख्या सिनेमातून ती दिसली. \n\n\"इंडस्ट्रीने एकेकाळी आपल्याला पूर्णपणे नाकारले होते, दीर्घकाळ दुर्लक्षही केलं. आपण टिकणार नाही असं वाटायचं, मला कोणीही भेटू इच्छित नाही, माझा सिनेमा चालल्यावरही तुझे एखाद-दोन सिनेमे गाजतील, त्यानंतर नाही\" असंही लोकांनी सांगितल्याचं तापसीनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. आता कदाचित मी त्यांचे विचार बदलू शकले असेन असंही ती म्हणते.\n\n10) कंगना राणावत\n\nहिमाचल प्रदेशातलं मंडी हे मूळ गाव असणारी कंगना आधीपासूनच तिच्या बेधडक वागण्याबद्दल प्रसिद्ध आहे.\n\nतिचा फिल्मी प्रवास सोपा नव्हता. अभिनयाचं स्वप्न बाळगून तिनं घरातून पळून जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिनं मॉडेलिंग केलं. त्यानंतर अभिनयाचे धडे घेण्यासाठी अभिनय वर्गात प्रवेश घेतला. नंतर तिचा ऑडिशन्सचा..."} {"inputs":"...ंपनी एका रशियन ऊर्जा कंपनीसाठी वाहतूक करते. या कंपनीच्या भागधारकांमध्ये व्लादिमीर पुतीन यांच्या जावयाचा आणि अमेरिकेने निर्बंधित दिलेल्या दोन व्यक्तींचा समावेश आहे.\n\nया प्रकरणामुळे रशिया आणि डोनाल्ड ट्रंप यांच्या टीममधल्या संबंधाबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे. मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीत ट्रंप यांनी रशियाशी संगनमत केल्याच्या आरोपावरून ट्रंप यांची प्रतिमा आधीच मलीन झाली आहे.\n\nविल्बर रॉसचे लागेबंधे\n\nट्रंप यांनी या आरोपाला 'खोटी बातमी' म्हटलं आहे.\n\nही कागदपत्रं आली कुठून?\n\nया ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"णण्यानुसार ऑफशोअर प्रदेशात 1 लाख कोटी डॉलर्स आहेत. हा UK, जपान आणि फ्रान्सच्या एकत्रित उत्तपन्नाइतका आहे. हा आकडा याहून मोठा असू शकतो.\n\nऑफशोअरवर टीका करण्याऱ्यांच्या मते गुप्तता हे त्याचं मुख्य कारण आहे. या गुप्ततेमुळेच अनेक गैरव्यवहारांना चालना मिळते. असमानता हे आणखी एक कारण आहे. या प्रश्नावर उत्तर शोधण्यासाठी सरकारचे प्रयत्न अत्यंत कमी आणि प्रभावहीन आहेत.\n\nकोणाचा पैसा आहे यात?\n\nब्रुक हेरिंगटनच्या म्हणतात, \"जर श्रीमंतानी करचुकवेगिरी केली तर भार गरिबांवरच पडेल. सरकार चालवण्यासाठी एक विशिष्ट प्रमाणात पैसा लागतो. सरकार श्रीमंत आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडून जे गमावतं त्याची भरपाई गरिबांची चामडी सोलून केली जाते.\"\n\nUKमधल्या मजूर पक्षाचे खासदार आणि सार्वजनिक लेखा समितीचे अध्यक्ष मेग हिलर यांनी बीबीसी पॅनोरामाला सांगितलं, \"ऑफशोअरमध्ये काय सुरू आहे ते आपण बघायला हवं. जर ऑफशोअर गुप्त नसतं तर बऱ्याचशा गोष्टी टळल्या असत्या. आपल्याला पारदर्शकता हवी आहे आणि यावर प्रकाश पडायला हवा असं आम्हाला वाटतं.\"\n\nऑफशोअरच्या बचावात काय सांगितलं जातं?\n\nऑफशोअर फायनान्शिअल सेंटर म्हणतात की ते नसते तर सरकारने किती कर लावावा, यावर कोणतंही बंधन नसतं. त्यांच्या म्हणण्यानुसार ते पैशाच्या ढिगावर बसलेले नाही. पण जगभरात पैसा खेळता राहण्यासाठी ते प्रयत्न करतात. \n\nबर्म्युडाचे अर्थमंत्री बॉब रिचर्डस यांना या प्रकरणी बीबीसी पॅनोरमाने प्रश्न विचारले तेव्हा ते म्हणाले की इतर देशांचा कर गोळा करणं हे त्यांचं काम नाही आणि यातून त्या-त्या देशांनीच मार्ग काढला पाहिजे.\n\nअॅपलबीने यापूर्वीच म्हटलं आहे की \"भ्रष्ट सरकारांनी छळलेल्या पीडितांना संरक्षण देण्याचं काम ऑफशोअर कंपन्या करतात.\"\n\nपॅरडाईज पेपर्सचे 134 लाख कागदपत्रं जर्मन वृत्तपत्र स्युडडॉएश झायटुंग यांना मिळाले व त्यांनी ते आंतरराष्ट्रीय शोध पत्रकारांच्या समूहाकडे (ICIJ) पाठवले. 76 देशांमधल्या 100 माध्यम संस्थांनी मिळून केलेल्या या तपासात बीबीसीच्या वतीने पॅनोरामाने भाग घेतला. ही कागदपत्रांचा स्रोत काय आहे, याची बीबीसीला माहिती नाही. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंपन्यांचे वक्तशीरपणाचे वेगवेगळे परिमाण आहेत. व्हिक्टोरिया ट्रेनमध्ये पाच ते अकरा मिनिटांचं स्वातंत्र्य असतं. क्वीन्सलँडला चार ते सहा मिनिटं स्वातंत्र्य मिळतं.\n\nअर्थात हे त्या मार्गावर अवलंबून असतं. सिडने ट्रेन मात्र फक्त गर्दीच्या वेळेचा वक्तशीरपणा मोजतात.\n\nजर्मनीत वेळेवर या शब्दाचे दोन अर्थ होतात. आतापर्यंत 94.2 टक्के ट्रेन त्यांच्या निर्धारित वेळेपेक्षा जास्तीत जास्त सहा मिनिटांत पोहोचल्या आहेत तर 98.9 टक्के वेळा निर्धारित वेळेपेक्षा 16 मिनिटं उशीरा पोहोचल्या आहेत.\n\nआकडेवारीची तुलना करणं म्हणज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांगतात.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंपन्यांना त्यांचं धोरण बदलायला मदत होईल, तसंच अविवाहित लोकांना देखील त्यांच्या समस्या सोडवण्यास मदत होईल.\" \n\nआयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य प्रत्येक अविवाहीत पुरूषाला आहे, याचं भान सर्वांनी ठेवलं पाहीजे, असं फेसबूकच्या सीओओ शेरील सँडबर्ग सांगतात.\n\nकार्टर यांनी ही समस्या सोडवण्यासाठी आणखी एक अभिनव संकल्पना अंमलात आणली. ते सांगतात की या लोकांनी एकमेकांशी आपापल्या शिफ्ट, कधी कधी कामांची अदलाबदल करून घ्यावी, जमेल तर कधी एकमेकांची मदतही करावी. अशी प्रत्येक मदत मिळाल्यावर तो कर्मचारी मदत करणाऱ्याला एक पॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाश्रमीचे उद्योजक आणि आता एका कंपनीत मोठ्या हुद्दयावर असलेले जोनस अलमिंग म्हणतात, \"जे पालक आहेत आणि जे नाहीत त्यांच्या दृष्टिकोनात खूप फरक असतो. जर तुम्ही पालक असाल तर दैनंदिन जीवनातले प्राधान्यक्रम कसे बदलतात, हे तुम्ही समजू शकाल.\"\n\nजोनस अलमिंग\n\nअलमिंग हे एका मुलाचे पालक आहेत.\n\nते सांगतात, \"'मला फिरायला जायचं आहे,' असं जर मी सांगितलं तर कदाचित मला सुटी मिळणार नाही. पण 'मुलांना सांभाळायचं आहे,' असं म्हटल्यावर मात्र परिस्थिती कदाचित वेगळी असू शकेल\". \n\n\"जगण्याची कोणतीही पद्धत निवडली तरी जो स्वत: दर्जेदार आयुष्य जगतो तो एक उत्तम कर्मचारी समजला जातो,\" असंही ते म्हणाले.\n\nदहा वर्षांपूर्वी कुकिंग क्लास उघडल्यानंतर आज जेनिस चॅक एक यशस्वी उद्योग प्रशिक्षक, सल्लागार आणि पॉडकास्टर आहे. त्या मान्य करतात की त्यांना सुटी मागताना अपराधी वाटायचं जेव्हा दुसरीकडे त्यांचे सहकारी मुलांना सांभाळण्यासाठी सुटी मागायचे.\n\nऑफिसमधून निघताना कधी कधी त्या अतिरंजित कारणं द्यायच्या, कारण 'इतरांबद्दल ही बाई विचार करत नाही,' अशी प्रतिमा सहकाऱ्यांमध्ये तयार होण्याचीही त्यांना भीती असायची.\n\nआता त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्र सोडलं आहे पण आपल्या क्लायंटला त्या या सगळ्या गोष्टी टाळायला सांगतात. \"मुलं असो किंवा नसो, व्यावसायिक आणि खासगी आयुष्यातलं संतुलन राखताना तुम्हांला अपराधी वाटायला नको.\"\n\nती सांगते की, अगदी मुलाखतीपासूनच कंपनीच्या संस्कृतीचा आणि धोरणांचा नीट अभ्यास करावा.\n\nएकदा नोकरी मिळाली की सोशल मीडियावर कामाच्या ठिकाणच्या लोकांना जोडणं टाळावं, या युक्तिवादाचं त्या समर्थन करतात. असं केल्यानं तुमच्या आयुष्याविषयी अनावश्यक गोष्टी इतरांना कळणार नाहीत. \n\n\"तेव्हा अशी एखादी कंपनी शोधा जी तु्म्हाला सुट्टी देते, पण कारणांविषयी फार खोलात जात नाही. तसंच अशी कंपनी निवडा जी तुम्हाला जास्त वेळ केल्यामुळे नाही तर स्मार्ट काम केल्यामुळे प्रमोशन देते.\"\n\nहेही नक्की वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंपर्कात आले नाहीत आणि संसर्ग लोकांमध्ये पसरला नाही. \n\nधारावीत सामाजिक अंतर शक्यच नाहीत. एकाच्या घरात दुसऱ्याची खिडकी, एकाने दरवाजा उघडला तर दुसऱ्याचं घर बंद, समोरासमोरच्या दोन घरांमध्ये फक्त काही फुटांचं. पुरेसा श्वास घेणंही शक्य नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांचे मते लोकांना बाहेर काढणं का एकच पर्याय होता. \n\nधारावीत इंन्स्टिट्युशनल क्वारंटाईन हा एकच पर्याय होता का? आणि तो किती यशस्वी झाला? याबाबत विचारल्यानतंर जी उत्तर वॉर्डचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात,\n\n\"धारावीतील कोरोना संसर्गावर आळा घालण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"के रुग्ण याच भागात आहेत. \n\nयाबाबत बोलताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणतात, \"माटुंगा लेबर कॅम्पमध्ये कोरोनाच्या केसेस जास्त आहेत ही खरी गोष्ट आहे. आम्ही आता या विभागावर लक्ष केंद्रीत केलंय. या भागात सद्य स्थितीत 243 केसेस आहेत. या भागात रुग्णालयं, अत्यावश्यक सेवा देणारे कर्मचारी मोठ्या संख्येने आहेत. यामुळे या भागात जास्त रुग्ण आहेत का याची आता आम्ही तपासणी करतोय. लेबर कॅम्पसोबतच 90 फिट रोड, धारावी क्रॉस रोड, कुंची कोर्वे नगर या भागावर आता लक्ष केंद्रीत करण्यात आलंय.\" \n\nधारावीत राहणारे विश्वनाथ प्रभू आयटीमध्ये काम करतात. धारावीत कोरनाचा संसर्ग कमी झालाय, याबाबत बोलताना ते म्हणतात, \"माझ्या सोसायटीत 1000 लोक राहतात. 2 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर 9 लोक डिस्चार्ज झाले. दोघांवर अजूनही उपचार सुरू आहेत. इथे लोकं मास्क न घालता फिरताना पहायला मिळतात याकडे प्रशासनाने लक्ष द्यावं. केसेस कमी झाल्या कारण टेस्ट होत नाहीत. आता बंधंनं शिथिल झाल्यामुळे लोक बाहेर पडतायत. त्यामुळे कम्युनिटी स्प्रेड होण्याची भीती आहे. पालिकेने आता जास्त लक्ष दिलं पाहिजे.\"\n\nधारावतीले रहिवासी भीतीत\n\nधारावीतील कोरोनाची साथ नियंत्रणात येऊ लागली असली तरी, इथे राहणाऱ्यांना अजूनही भीती वाटते. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये अनिश जॉज राहतात. त्यांचं धारावीत हॉटेल आहे. लॉकडाऊनपासून हॉटेल बंद आहे. अनिश आता आपल्या कुटुंबीयांना घेवून आपल्या गावी केरळला गेलेत. \n\nबीबीसीशी बोलताना अनिश म्हणतात, \"धारावीत लोकांनी सोशल डिस्टंसिंग पाळलं नाही. कोणीच ऐकत नव्हतं. त्यामुळे केसेस वाढू लागल्या. त्यामुळे मे महिन्यात मी कुटुंबाला घेऊन माझ्या गावी केरळला येण्याचा निर्णय घेतला. अजूनही काही दिवस गावालाच राहणार आहे. धारावीत वाढत्या केसेसमुळे भीती वाटायची. त्यामुळे गावी जाण्याचा निर्णय घेतला. मुंबईला परतेन, पण परिस्थिती पूर्णत: निवळली की. कधी येईन हे आत्ता सांगू शकणार नाही.\" \n\nअनिश सारखे जवळपास दीड लाख लोक धारावी सोडून गेलेत. पालिकेच्या माहितीनुसार, धारावी सोडून जाणारे बहुशांत जरी कारखान्यात, लेदर कारखान्यात काम करणारे गरीब मजूर आहेत. हाताला काम नाही, कोरोनाची भीती यामुळे हे मजूर आपल्या गावी परत गेले आहेत. \n\nहळूहळू पूर्ववत होणारं जनजीवन\n\nमुंबईत लॉकडाऊन नियम शिथिल केल्यांनतंर धारावीतही ऑड-इव्हन फॉर्म्युलाद्वारे दुकानांना खुलं ठेवण्याची परवानगी देण्यात आलीय. त्यामुळे..."} {"inputs":"...ंपाट(टमरेल), सायकल किंवा इतर गोष्टी लागण्याची शक्यता. \n\nनवीन लग्न झालेल्या जोडप्यांना वेळ मिळावा म्हणून कित्येकदा मग आई-वडील किंवा घरातली इतर मंडळी अशी व्हराड्यांत झोपतात.\n\n\"घरातली वयस्क मंडळी जोडप्यांना समजून घेतात. त्यांना त्यांच्या परीनं वेळ देण्याचा प्रयत्न करतात. कित्येकदा मग काही वयस्क मंडळी तासन्तास बाजारात, मंदिरात किंवा इतर ठिकाणी जातात,\" रेडीज सांगत होते.\n\nकारण एखादं नवं घर भाड्यानं घ्यायचं म्हटलं तर किमान 20 हजार भाड्यापोटी द्यावे लागतात. हे परवडणारं नसतं मग अशावेळी लोक आहे त्याच घरात... उर्वरित लेख लिहा:","targets":"षात आलं.\n\nमला तुमची बिल्डिंग पाहाता येईल का, तुमच्या घरी येता येईल का, असं मी लागलीच त्यांना विचारलं. त्यांनीही तात्काळ त्याला होकार दिला.\n\nघरात मी पाहुणा आलेला असल्यानं मृणाली यांना शेजारच्या घरात जाऊन कपडे बदलावे लागले. मग मी मुंबईच्या ताडदेव परिसरात असलेल्या त्यांच्या बिल्डिंगकडे माझा मोर्चा वळवला. \n\nछोट्या घरांमुळे एकमेकांशी बोलायला बाहेर जावं लागतं.\n\nताडदेव परिसरातल्या आलिशान आणि उच्चभ्रू इंपिरिअल टॉवरच्या शेजारीच एक नवीन बिल्डिंग उभी आहे. तिचं नावसुद्धा शिवदर्शन आहे. याच बिल्डिंगमध्ये मृणाली बारगुडे याचं कुटुंब राहातं. सव्वादोनशे स्वेअर फुटाच्या या घरात 9 माणसं राहतात. मृणाली आणि त्यांचे पती मनीष, त्यांचे मोठे दीर-जाऊ, सासू-सासरे, मावस सासू आणि 2 लहान मुलं असा त्यांचा परिवार आहे. \n\n\"शिवदर्शन ही एसआरए बिल्डिंग आहे. झोपड्या हटवून तिथं बिल्डिंग बांधण्यात आली आहे. मिळालेल्या एफएसआयमधून बिल्डर मोठा टॉवर बांधतो आणि एसआरएमध्ये मोफत घरं देतो. त्यामुळे मग ती घरं छोटी दिली जातात. आता काही ठिकाणी 260 स्वेअर फुटांची घरं दिली जात आहेत,\" वरुण सिंग यांनी मला ही माहिती दिली. \n\nएसआरएवाली शिवदर्शन ही कुठल्याही नव्यानं बांधण्यात आलेल्या बिल्डिंगसारखीच आहे. प्रशस्त प्रवेशद्वार मोठा व्हरांडा, लिफ्ट, वॉचवन, इस्त्रीवाला यासारख्या सर्व महत्त्वाच्या सोयीसुविधा तिथं आहेत. \n\nलिफ्टमधून आम्ही पाचव्या माळ्यावरच्या मृणाली यांच्या घरी गेलो. व्हरांडा मोठा होता, पण त्यात लोकांनी सायकल, चपलांची कपाटं आणि इतर साहित्य ठेवलं होतं. बीडीडी चाळ, आधीची बिल्डिंग आणि इथला व्हरांडा काही वेगळा नव्हता. घरात गेल्यावर महिलांची पाणी भरण्यासाठीची लगभग दिसून आली. \n\nलोकांना वावरण्यासाठीची एक खोली, चिंचोळं स्वयंपाकघर आणि त्यालाच लागून संडास आणि बाथरूमची व्यवस्था. मृणाली यांच्या माहेरच्या घरापेक्षा हे घर कणभर मोठं. पण राहाणाऱ्यांची संख्या मात्र दुप्पट.\n\nमुंबईतल्या एका स्वयंपाकघराचं दृश्य\n\nटीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिन, एसी अशा सर्व गरजेच्या वस्तू घरात आहेत. एवढ्याशा जागेत त्यांनी एक फिशटँक सुद्धा ठेवला आहे. त्याच्या शेजारीच एक सिंगल बेडपेक्षा थोडासा मोठा बेड आणि एक छोटासा शोकेस. त्यातच टीव्ही आणि इतर गोष्टी ठेवलेल्या. त्या शोकेसमध्येच वेगवेगळे कप्पे. अत्यंत छोट्या बाथरूममध्ये 2 पिंप, बादल्या, टब अशा वस्तूंमध्ये पाणी भरून ठेवलेलं. \n\nमृणाली यांना टीव्हीवर..."} {"inputs":"...ंपुष्टात आणणारा तसंच महिला आणि लहान मुलांची तस्करी थांबवणारा कायदा संमत करून घेण्यामध्ये मुथुलक्ष्मी यांचा महत्त्वाचा वाटा होता. \n\nमुलींचं विवाहाचं वय 14 वर्षं करणाऱ्या कायद्यावरील चर्चेदरम्यान त्यांनी म्हटलं होतं, \"सती प्रथेमध्ये एखाद्या स्त्रीला होणारा त्रास हा काही मिनिटांचाच असतो. पण बालविवाहामुळे मुलीला तिच्या जन्मापासून हा त्रास सुरू होतो. लहान वयातलं बायकोपण, आईपण कधीकधी वैधव्य सोसताना मुलीला आयुष्यभर त्रास सहन करावा लागतो.\" My Experiences as Legislator या पुस्तकात त्यांनी हे नमूद केलं आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. 1986 साली मुथुलक्ष्मी यांच्या जन्म शताब्दीनिमित्त तामिळनाडू सरकारनं खास तिकिट प्रसिद्ध केलं होतं. \n\n1968 साली वयाच्या 81 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. गुगलनं त्यांच्या सन्मानार्थ डुडलही तयार केलं होतं. \n\nया मालिकेतले इतर लेख वाचलेत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंपैकी 34वा आहे. ही स्थिती बदलणं आवश्यक आहे,\" असं दुधगावकर सांगतात. \n\nभाजपच्या मुलाखती झाल्यानंतर शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना काय वाटतं, हे जाणून घेण्यासाठी परभणीचे शिवसेनेचे आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याशी बीबीसीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. ती आल्यास, ही बातमी पुढे अपडेट केली जाईल.\n\n'महाजनादेश यात्रेचा दुहेरी फायदा'\n\nपरभणीतून प्रकाशित होणाऱ्या 'दै. समर्थ दिलासा'चे संपादक संतोष धारासुरकर सांगतात की \"भाजपने महाजनादेश यात्रेच्या वेळी जिथं-जिथं भेटी दिल्... उर्वरित लेख लिहा:","targets":".\n\nसोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक मतदारसंघातून किमान तीन-चार जण हे इच्छुक म्हणून मुलाखतीसाठी गेल्याचं ज्येष्ठ पत्रकार एजाज हुसैन मुजावर सांगतात. \n\n\"युती होणार असं दोन्ही पक्षांचे नेते म्हणत असले तरी मागच्या निवडणुकांमध्ये लागू असलेलं सूत्रच यावेळी वापरलं जाईल, अशी शक्यता नाही. त्यामुळे युती तुटल्यास स्वतंत्रपणे लढण्याची तयारी असावी, यासाठी दोन्ही पक्ष मुलाखती घेत आहेत,\" असं ते सांगतात. \n\nमुजावर पुढे सांगतात, \"2014 पूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप-सेना ठरलेल्या सूत्रानुसारच जागावाटप करायचे आणि निवडणुकांना सामोरे जायचे. पण 2014 साली ऐन विधानसभा निवडणुकांच्या वेळी युती तुटल्यामुळे शिवसेनेची तारांबळ झाली होती. दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षालाही अनेक ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळाले नव्हते. त्यामुळे या निवडणुकीसाठी इतर पर्याय खुले ठेवून भाजप आणि सेना हे दोन्हीही पक्ष प्रत्येक मतदारसंघासाठी स्वतंत्रपणे मुलाखती घेत आहेत,\" \n\n\"भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झालं आहे. विशेष म्हणजे युतीची शक्यता डोळ्यांसमोर ठेवूनच नेत्यांनी युतीतील जागावाटपाच्या सूत्रानुसार त्या त्या पक्षात प्रवेश घेतला आहे. पण स्वबळावर लढण्याची तयारीसुद्धा दोन्ही पक्षांनी करून ठेवली आहे,\" असं मुजावर सांगतात. \n\n'शिवसेना आमच्यासाठी नक्की जागा सोडेल'\n\n\"जितकी काळजी आम्हाला नाही, त्यापेक्षा तुम्हाला युतीची काळजी लागली आहे,\" असं विधान भाजप खासदार गिरीश बापट यांनी केलं होतं. \"आमचा विस्तार शिवसेना समजून घेईल आणि ते आमच्यासाठी त्याप्रमाणे नक्की जागा सोडतील,\" असं बापट गेल्या आठवड्यात पुण्यात बीबीसी मराठीच्या कार्यक्रमात म्हणाले होते.\n\nएकीकडे, युतीच्या जागावाटपाचा 50-50 हाच फॉर्म्युला लोकसभेवेळीच ठरलाय, असं शिवसेना वारंवार म्हणत आहे. तर दुसरीकडे, गिरीश बापट यांच्या वक्तव्यावरून असं वाटतंय की भाजपला हा फॉर्म्युला मान्य नाहीत आणि लोकसभेच्या यशानंतर त्यांना जास्त हव्या आहेत.\n\nविधासभेच्या 288 जागांपैकी शिवसेनेला तुम्ही 144 जागा देणार का, असं विचारल्यावर बापट म्हणाले, \"आमचं उद्दिष्ट सरकारमध्ये बहुमत आणण्याचं आहे. भाजप आणि सेनेला मिळून ते करायचं आहे. पण सगळ्यांचे प्रश्न वेगळे आहेत. काही ठिकाणी भाजप मजबूत आहे तर काही ठिकाणी सेना मजबूत आहे. त्याचा आढावा घेऊन जागा ठरवू.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"...ंब राहिला तेव्हा पवारांनी तत्परतेनं पाठिंबाही देऊ केला होता. पण आता दोघांची एकमेकांवर होत असलेली टीका पाहता त्यावेळेस केलेली मदत शरद पवारांना चूक वाटते का? \n\n \"२०१४ मध्ये विधानसभेच्या ज्या निवडणूका झाल्या त्यामध्ये भाजपा, शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी हे वेगळे वेगळे लढले. बहुमत कोणालाच नव्हतं. शक्यता एकच होती भाजपा आणि सेना हे एकत्र येणं. ते एकत्र येणार याबद्दल १०० टक्के खात्री मला होती. कारण उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहका-यांना सत्तेत सहभागी झाल्याशिवाय पक्ष चालवणं सोपं जात नाही. केंद्रात त... उर्वरित लेख लिहा:","targets":"हा निवडणूक लढवायची ठरवणं, पण त्याचवेळेस पार्थ पवार यांच्या मावळमधून निवडणूक लढवण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी न लढण्याचं ठरवणं हा घटनाक्रम राष्ट्रवादी अंतर्गत आणि पवार कुटुंबीयांबाबतही चर्चेचा ठरला. कुटुंबातून एका वेळेस दोघांनीच निवडणूक लढवावी या मतामुळं मी माढ्यातून निवडणूक लढवणार नाही असं पवारांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. पण ते माढ्यातून कधीच निवडणूक लढवणार नव्हते असा खुलासा त्यांनी 'बीबीसी'च्या या मुलाखतीत केला आहे. \n\n \"मी माढ्यातनं निवडणूक लढणार होतो यात काही तथ्य नाही. तिथं आमच्या लोकांमध्ये एकवाक्यता होत नव्हती म्हणून मी म्हटलं की तुम्ही एकत्र होत नाही तर मी उभं राहतो. याचा अर्थ मी उभा राहणार होतो असा नाही. २०१४ ला मी उभा राहिलो नाही. गेल्या ५ वर्षांत मी लोकसभेमध्ये नाही. मग आत्ता मी कशासाठी उभा राहीन? गेल्या वेळेस माढ्याची जागा मी विजयसिंह मोहितेंना सोडलो होती ना? ती सोडली त्याचवेळेस मी ठरवलं की लोकसभेच्या निवडणुकीला उभं रहायचं नाही. त्यामुळं यावेळेस लढवण्याचा प्रश्नच नाही,\" पवार या मुलाखतीत म्हणतात.\n\n त्याचवेळेस त्यांचे ब-याच वर्षांचे सहकारी असणा-या विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याच्याच प्रकरणात पवारांची साथ सोडणं यावरही पवार या मुलाखतीत बोलले. \"विजयसिंह मोहिते पाटील हे आमचे सहकारी होते. आम्ही सातत्यानं त्यांच्यासोबत उभे होते. माढ्याच्या जागेवर आम्ही काही असेसमेंट केलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत आमच्या मते विजयसिंह मोहितेंना निवडून येणं शक्य होतं. पण त्यांच्या चिरंजीवांसाठी जो त्यांच्या आग्रह होता, त्याला त्या भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जे आमदार आहेत, त्यातले एक सोडले तर कोणाचाही पाठिंबा नव्हता. त्या सगळ्यांचा पूर्णपणानं विरोध होता. त्यामुळं आम्ही आग्रह करत होतो की विजयसिंह मोहितेंनीच निवडणूक लढवली पाहिजे. पण त्यांचा आग्रह त्यांनी सोडला नाही. आम्हाला ते मान्य करता आलं नाही. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या चिरंजीवांनी दुस-या टोकाला जायची भूमिका घेतली,\" पवार म्हणतात.\n\n'वंचित आघाडी'बद्दल मी भाष्य करणं योग्य नव्हे\n\nप्रकाश आंबेडकर आणि असदुद्दिन ओवेसी यांच्या 'वंचित बहुजन आघाडी'बद्दल कोणतही भाष्य या मुलाखतीदरम्यान शरद पवार यांनी केलं नाही. या आघाडीमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीला तोटा होऊ शकतो असं म्हटलं जातं आहे. \n\n\"याबद्दल मी काही फार भाष्य करणार नाही. निवडणुकीनंतर त्याचे परिणाम कळतील. काही गोष्टी..."} {"inputs":"...ंबंधित दळणवळणाची प्रक्रिया छाती दडपवून टाकणारी असते. यात माहिती व कर्मचारी यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होतं. \n\nट्रंप प्रशासनाने राजकीय स्तरावरून नियुक्त केलेल्या 4000 कर्मचाऱ्यांपैकी स्टिफन मिलर हे एक- केवळ एक. अशा अनेकांना स्वतःची नोकरी गमवावी लागेल आणि त्यांच्या जागी श्री. बायडन यांनी नियुक्त केलेल्या व्यक्ती येतील.\n\nडोनाल्ड ट्रंप\n\nसर्वसाधारणतः अशा स्थित्यंतरादरम्यान दीड लाख ते तीन लाख लोक या जागांसाठी अर्ज करतात, असं सेंटर फॉर प्रेसिडेन्शिअल ट्रान्झिशन या संस्थेच्या आकडेवारीवरून दि... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हाइट हाऊस नव्याने तयार होईल.\n\nकर्मचाऱ्यांनी काही वस्तू आधीच इमारतीतून बाहेर न्यायला सुरुवात केली आहे. मोठ्या टाचांचे बूट घातलेली एक कर्मचारी महिला मेलानिआ ट्रंप यांची अनेक छायाचित्र ईस्ट विंगमधून बाहेर नेत आहे. प्रचंड मोठ्या आकारामुळे ही छायाचित्रं 'जम्बो' म्हणून ओळखली जाऊ लागली होती, आता ती राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये जातील, असं ती सांगते.\n\nट्रंप यांचं वैयक्तिक सामान- त्यांचे कपडे, दागदागिने व इतर वस्तू त्यांच्या नवीन निवासस्थानी नेल्या जातील. बहुधा ते फ्लोरिडामधील मार-अ-लागो इथे राहायला जाण्याची शक्यता आहे.\n\nमग ही जागा व्यवस्थितपणे स्वच्छ केली जाईल.\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप, त्याचप्रमाणे श्री. मिलर आणि व्हाइट हाऊसमधील इतर डझनभर कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना विषाणूची लागण होऊन गेली. त्यामुळे 132 खोल्या असलेल्या या सहा मजली इमारतीचा कोपरान्-कोपरा साफ केला जाईल. हात धरण्यासाठीच्या रेलिंगपासून ते लिफ्टच्या बटणांपर्यंत आणि स्वच्छतागृहातील वस्तूंपर्यंत सगळं काही साफ करून निर्जंतुकीकरण केलं जाईल, असं सार्वत्रिक सेवा प्रशासनाच्या प्रवक्त्याने सांगितलं. व्हाइट हाऊसमधील अंतर्गत देखभालीचं काम ही संस्था करते. \n\nनव्याने येणारं कुटुंब सर्वसाधारणतः काही नवीन सजावट करतं. व्हाइट हाऊसमध्ये आल्यानंतर काहीच दिवसांमध्ये श्री. ट्रंप यांनी लोकानुनयी राष्ट्राध्यक्ष अँड्र्यू जॅक्सन यांचं पोर्ट्रेट ओव्हल ऑफिसमध्ये लावून घेतलं. त्यांनी कार्यालयातील पडदे, कोच व गालिचेही बदलून घेतले आणि त्याऐवजी सोनेरी रंगाचे पडदे, कोच इत्यादी बसवून घेतले. \n\nशपथविधीच्या दिवशी उप-राष्ट्राध्यक्ष पेन्स व त्यांची पत्नी आपली निवासस्थानं सोडतील आणि त्यांची जागा कमला हॅरिस व त्यांचे पती डोउग एमहॉफ घेतील. नेव्हल ऑब्झर्वेटरी मैदानापासच्या एकोणिसाव्या शतकातील अधिकृत निवासस्थानी ते राहायला येतील. व्हाइट हाऊसपासून ही जागा दोनेक मैल अंतरावर आहे.\n\nसमाप्ती\n\nधोरणविषयक सल्लागार स्टिफन मिलर वेस्ट विंगमध्ये रेंगाळत राहिले असले, तरी इतरांनी बाहेर पडायची तयारी केली आहे. व्हाइट हाऊसमधील इतर लोक जाड मॅनिला लिफाफे, फ्रेम केलेली छायाचित्रं आणि पिशव्या भरत होते. \n\n\"आज माझा शेवटचा दिवस आहे,\" एक माणूस हसत सांगतो- व्हाइट हाऊसच्या उत्तरेकडल्या हिरवळीवर त्याच्या मुलांचं छायाचित्र तो काढून ठेवत होता. त्याच्या खांद्यावर आटोकाट भरलेली बॅग अडकवलेली आहे.\n\nराष्ट्रीय..."} {"inputs":"...ंबई पोलीस (प्रशासन)चे पोलीस सह-आयुक्तपदी काम केल्यानंतर त्यांनी सात वर्षं रॉमध्ये त्यांनी सेवा बजावली आणि 2008 साली जानेवारीमध्ये महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या प्रमुखपदी त्यांची निवड झाली होती.\n\n2014 साली हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता यांचंही मेंदूतील रक्तस्त्रावामुळे निधन झाले.\n\nहेमंत करकरे यांच्या मृत्यूबद्दल अनेकदा प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनीही याबाबत शंका उपस्थित केली होती.\n\nएस. एम. मुश्रीफ यांचे मत\n\nप्रज्ञा सिं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही, असंही त्यावेळी सांगितलं. विशेष म्हणजे त्या कोर्टाच्या सुनावणीलाही हजेरी लावत नाहीत आणि दुसरीकडे निवडणूक लढवत आहेत. याचा अर्थ त्या एकदम नीट आहेत. तंदुरूस्त आहेत. कोर्टाची दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे, कारण त्यांना केवळ आजारी असल्याच्या आधारावर जामीन मिळाला आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंभया स्पष्ट ऐकू आल्या. तसंच सर्वोच्च न्यायालयाचा कलही मदतीस येत नव्हता. \n\nअमित शाह यामुळे बेचैन झाले. घाबरून ते सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावू लागले. विश्व हिंदू परिषदही आपल्या साधू-साध्वींसह आंदोलनासाठी तयार झाली. पण भाजपला निवडणुकीच्या आधीच का राम मंदिर आठवतं, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. अखेर संघ परिवाराला तो मुद्दा मागे घ्यावा लागला.\n\nदेशाच्या विचारांचा कल बदलल्याशिवाय परिवर्तनाचा गंध रोखता येणार नाही, हे नरेंद्र मोदी, अमित शाह आणि नागपूरच्या संघ मुख्यालयातील अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"यानं त्यांच्यावर असा डाग लावला की त्यांना सत्तेतून बाहेर काढूनच तो गेला.\n\nतोफा खरेदीमध्ये दलालीचा आरोप होताच राजीव गांधी यांच्या विरोधात तात्काळ 'राष्ट्रीय संघर्ष मोर्चा'ची स्थापना झाली. दिल्लीमध्ये झालेल्या त्याच्या स्थापना संमेलनात एका बाजूला नक्षलवादी आंदोलनातील लोक होते तर दुसरीकडे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे के. एन. गोविंदाचार्यांसारखे नेते होते. मध्ये समाजवाद, लोहियावादी, गांधीवादी, काँग्रेसविरोधी असे सगळ्या रंगाचे लोक एकत्र आले होते.\n\nकाही दिवसांमध्येच 'गली गली मे शोर है, राजीव गांधी चोर है' अशा घोषणा पाटण्यापासून पतियाळापर्यंत देण्यात येऊ लागल्या. राजीव गांधी यांच्या कॅबिनेटमधून बाहेर पडलेल्या विश्वनाथ प्रताप सिंह यांनी आंदोलनाची धुरा हाती घेतली आणि उजव्या-डाव्यांना एकत्र आणलं.\n\nगेल्या पाच वर्षांमध्ये 'अच्छे दिन'चं स्वप्न दाखवणारे, बेरोजगारी आटोक्यात न आणणारे, अर्थव्यवस्थेत प्रगती न करणारे (उलट नोटाबंदीसरख्या तुघलकी निर्णयानं कारखाने बंद पडल्या, नोकऱ्या गेल्या, शेतकरी अडचणीत सापडले), शेवटी रफाल विमानांच्या खरेदीमध्ये अनिल अंबानी यांच्या कंपनीला फायदा पोहोचवण्याचा आरोप झालेले नरेंद्र मोदी राहुल गांधी यांच्या समोर आहेत.\n\n2013च्या तुलनेमध्ये नरेंद्र मोदी यांची उंची कमी झाली आहे, हे स्पष्ट आहे. तेव्हा त्यांची पारख झाली नव्हती. या पाच वर्षांमध्ये लोकांनी मोदी यांचं वागणं, त्यांचा चेहरा, चरित्र ओळखलं आहे.\n\nअसं सगळं असूनही नरेंद्र मोदी यांनी देशाचा राजकीय कथासूत्र विरोधी पक्षांच्या हातामध्ये जाऊ दिलेलं नाही. आज ते आपल्या भात्यातून एकेक ब्रह्मास्त्र काढून वापरत आहेत आणि विरोधी पक्ष गोंधळून गेला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंभाळणाऱ्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी याबाबत काही डायऱ्यांमध्ये लिहिलं आहे. युद्ध काळात ब्रिटनमधील अन्नधान्याचा साठा संपण्याच्या भीतीने चर्चिल सरकारने भारतात धान्य निर्यात करण्याबाबतची मागणी फेटाळून लावल्याचं त्यांनी लिहिलं आहे. भारतातील स्थानिक नेते या समस्येतून मार्ग काढू शकतील, असं त्यावेळी चर्चिल यांना वाटत होतं.\n\nया नोंदींमधून इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान चर्चिल यांचा भारताबाबतचा दृष्टिकोनही कळून येतो. \n\nदुष्काळ आपत्ती निवारणसंदर्भातील एका बैठकीत भारताचे गृहसचिव लिओपोर्ड अॅमेरी यांनी काही नोंदी क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं, याला माझा पाठिंबा नाही, असं भारतीय इतिहास तज्ज्ञ रुद्रांशू मुखर्जी म्हणतात. \n\n'ब्लॅक लाइव्हज मॅटर' आंदोलनावेळी चर्चिल यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली\n\n\"पण पुतळ्याखालील भागात पूर्ण इतिहास लिहिला जावा. विन्स्टन चर्चिल दुसऱ्या महायुद्धाचे हिरो असले तरी बंगालमध्ये 1943 मध्ये लाखो लोकांच्या मृत्यूसाठी ते कारणीभूत असल्याची माहितीही तिथं लिहिली जावी. याबाबत ब्रिटनने भारताचं प्रचंड नुकसान केलं आहे,\" असं मुखर्जी यांना वाटतं. \n\nइतिहासातील घटनांकडे वर्तमानाच्या चष्म्यातून पाहिल्यास जगात कुणीच हिरो नसेल. \n\nभारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावरसुद्धा कृष्णवर्णीयांबाबत भेदभाव केल्याचे आरोप आहेत. पण त्यांच्या जीवनातील सत्य स्वीकारल्याशिवाय पुढे जाणं आपल्यासाठी कठीण आहे. \n\nमाझ्या बालपणी एनिड ब्लायटन मला आदर्श वाटायचे. पण त्यांच्यावरही वर्णद्वेषी आणि लैंगिकतावादी असल्याबाबत आरोप करण्यात आले आहेत. \n\nएक प्रौढ व्यक्ती म्हणून या सगळ्या गोष्टींकडे मी आता वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू शकते. त्यांच्या जुन्या आठवणींवर मला आता माहीत झालेल्या गोष्टींनी काही फरक पडणार नाही. \n\nपण मी माझं मत माझ्या मुलांवरही लादणार नाही. समानतेच्या जगातील कथा आपल्या पद्धतीने वाचण्याचा, आपली मतं बनवण्याचा त्यांना अधिकार आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंवा कधी-कधी शारीरिक वेदना होतील, अशी कामंही करतात. मॅरेथॉनमध्ये भाग घेणं, अनेक तास जिममध्ये घालवणं. सुदृढ शरीर आणि आरोग्य यासाठी गरजेच्या असणाऱ्या व्यायामापेक्षा कितीतरी जास्त व्यायाम हे लोक करत असतात. अनेकांना आइस स्केटिंगची आवड असते. अनेकजण खाडी पोहून पार करण्याचा विक्रम करण्याचा प्रयत्न करत असतात. \n\nयुनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोमधले मायकल इंझलेट यांनी याला 'the paradox of effort' असं म्हटलं आहे. काहीवेळा आपण अत्यंत सोपा मार्ग घेतो आणि कमीत कमी श्रमात काम कसं पूर्ण करता येईल, हे बघतो. मात्र, एखाद्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही गर्भश्रीमंत पर्यटक तिथे खाजगी हेलिकॉप्टर्सनेही आले होते. पण, आम्हाला त्यांचा हेवा वाटला नाही. त्यांना ती रंग बदलणारी तळी बघण्याचा आनंद आमच्यापेक्षा जास्त झाला असेल का? नक्कीच नाही. \n\nजगभरात पर्वतांसंबंधीच्या परिषदा वेगवेगळ्या पर्वतांवर होत असतात. तिथवर खरंतर केबल कार किंवा चेअर लिफ्टने जाता येतं. पण, गिर्यारोहक डोंगर चढूनच या परिषदांना जात असतात. उंचच उंच दगड, हाडं गोठवणारी थंडी, जीवाचं बरं-वाईट होण्याची दाट शक्यता. पण तरीही गिर्यारोहक सोपा मार्ग घेत नाहीत. \n\nजॉर्ज लोवेंस्टेन बिहेविअरल इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी या सिंड्रोमवर एक अहवाल तयार केला आहे. त्यात ते लिहितात की, मनुष्यप्राणी ध्येयप्राप्ती आणि परिस्थितीवर मात करण्याची संधी हातची गमावू इच्छित नाही. मग त्याची गरज नसली तरीदेखील. \n\nयालाच 'Ikea effect' असंही म्हणतात. या सिद्धांतात असं म्हटलेलं आहे की, घरातली एखादी वस्ती आपण स्वतः तयार केलेली असेल तर ती आपल्यासाठी अधिक मोलाची असते. \n\nया सर्वाचा अर्थ असा की जेव्हा आपण घरात राहतो, स्वतःला आयसोलेट करून घेतो तेव्हा सोफ्यावर बसून टीव्ही बघणं वेळ घालवण्याचा एक मार्ग आहे. काही आठवडे अशा पद्धतीने आळसावणं मजेशीर वाटू शकतं. मात्र, खरंतर हे सगळं आपल्याला विचलित करतात. \n\nएखादी व्यक्ती आजारी नसेल, तिच्या शरीराला आरामाची गरज नसेल तरीदेखील तिच्यावर आरामाची सक्ती केली आणि ती दीर्घकाळ असेल तर यातून आपलं मन आणि शरीर रिलॅक्स होण्याऐवजी त्यातून अस्वस्थता आणि चिडचिडेपण वाढतं. आणि म्हणूनच लॉकडाऊनमध्ये आपल्याला असे मार्ग शोधण्याची गरज आहे, ज्याद्वारे आयुष्य सामान्यपणे जगण्याचं संतुलन साधता येईल. \n\nयासाठी नियमित व्यायाम करणं, स्वतःसाठी काही ध्येय ठरवणं, कष्ट पडतील अशी अवघड कामं करणं, हे सगळं सामान्यपणे आयुष्य जगण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण कायम अशा अॅक्टिव्हिटीज किंवा अनुभवांच्या शोधात असायला हवं, जे आपल्याला कृतीशील ठेवतील. प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ मिहॅले सिकझेंटमिहॅले यांनी याच कृतीशीलतेवर Flow : The Psychology of Optimal Experiance हे पुस्तक लिहिलं आहे. \n\nया कृतीशील कामं कुठलीही असू शकतात. अगदी चित्रकला, बागकाम, कोडी सोडवणं, अशी कुठलीही काम जी करताना आपला वेळही जाईल आणि इतरही कुठलीही चिंता आपल्याला सतावणार नाही. \n\nसामान्य परिस्थितीत आपण सहसा पुरेशी विश्रांती घेत नाही. कोरोनाच्या निमित्ताने ही अपवादात्मक संधी आपल्याला..."} {"inputs":"...ंवा जास्त होऊ शकते.\n\nपतीने अशा स्थितीत पत्नीच्या वागणुकीतील बदलांचं निरीक्षण करून तिला समजून घेतल्यास त्यांच्यातील नातेसंबंध उत्तम राहतात. पुढे ते अतिशय चांगल्या पद्धतीने शरीरसंबंध प्रस्थापित करू शकतात. \n\n\"हार्मोन्समधील हे बदल समजून घेतल्यास एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे, कोणतीही महिला नेहमीच सेक्ससाठी तयार नसते. तिला प्रत्येकवेळी शारीरिक गरजेसाठी उपलब्ध म्हणून गृहीत धरण्यात येऊ नये,\" एव्हिड सांगतात.\n\nत्या सांगतात, \"अनेकवेळा नवजात बालकांच्या मातांना मुलांच्या देखभालीसाठी रात्रभर जागावं लागतं. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी एकमेकांचा सन्मान करायला हवा. पती-पत्नी यांचं नातं नेहमी परस्पर सहकार्य आणि भावनिक ओढ यांच्यावर आधारित असावं. कायदेशीररीत्या पती-पत्नी यांना बसून बोलण्याचा अधिकार आहे. एकमेकांच्या सहमतीने पती-पत्नींचा नातेसंबंध ठरवता येऊ शकतो.\" \n\n\"महिलेने पतीची प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे. याबाबत पुरुषांना अमर्याद अधिकार मिळायला हवेत,\" असं त्यांना वाटतं.\n\nफिरोजा कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचल्या?\n\nफिराजा यांच्या आईने 14 मुलं जन्माला घालण्यास नकार दिला असता, तर तिच्यासोबत काय घडलं असतं?\n\nतिच्यावर शारीरिक अत्याचार करण्यात आले असते, पतीने दुसरं लग्न केलं असतं, तलाक देण्यात आला असता आणि पोटा-पाण्याचा खर्च देणं बंद केलं असतं.\n\nइस्लामी कायद्यानुसार, तिचं आणि मुलांचं जेवण, कपडे आणि इतर खर्च पतीने केला होता. त्यामुळे मुलांचा ताबासुद्धा पतीला मिळाला असता.\n\nफिरोजा सांगतात, \"लहानपणी लग्न झालेली एक महिला पुढे शिक्षण घेऊ शकली नाही. तिच्याकडे कोणतंच स्वातंत्र्य नव्हतं. तिच्याकडे आपल्या पतीच्या लैंगिक गरजा भागवण्याशिवाय इतर कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही.\"\n\nफिरोजा यांच्या मते, \"इस्लामच्या वास्तविक व्याख्येत महिलांना प्रचंड सन्मान आहे. त्यांना राणीचा दर्जा मिळतो. पण अफगाणिस्तानात महिलांची स्थिती बरोबर नाही.\"\n\nअफगाण समाजात महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही. त्यांना आपली पसंती-नापसंती दर्शवण्याचा अधिकार नाही. त्यांना शारीरिक दंड केला जातो. इथं हे सगळं इस्लामच्या नावाने केलं जातं. पण इस्लाममध्ये असं काहीही नाही. या सगळ्या गोष्टी अफगाणिस्तानातील प्रचलित परंपरा आणि संस्कृतीमुळे अस्तित्वात आहेत.\n\nअफगाणिस्तानात आपल्या पतीची प्रत्येक गोष्ट आज्ञा म्हणून पाळण्यास नाईलाज असलेली फिरोजा यांची आई एकटी नाही. तिच्यासारख्या हजारो महिला हा अन्याय निमूटपणे सहन करत आहेत.\n\nत्यांना आपली स्वप्नं पूर्ण करायची आहेत. शिक्षण घेऊन डॉक्टर बनायचं आहे. आपला पती स्वतः निवडायचा आहे. \n\nत्या सांगतात, \"पुरुषी इच्छांचं पालन करणं ही एक घृणास्पद टोळी संस्कृती आहे. सध्याच्या काळात हे योग्य नाही. ही परंपरा महिलांना बदनाम करते. पुरुषांना महिलांच्या शोषणाचा अधिकार देते.\"\n\n\"पुरुषांना असे अमर्याद अधिकार देण्याला माझा पूर्ण विरोध आहे. हा प्रकार महिलांचे हक्क आणि समानतेविरुद्ध आहे. परस्पर सहकार्याने कुटुंब बनवण्याच्या सगळ्या शक्यता यामुळे धुळीत मिळतात,\" फिरोजा सांगतात. \n\nहेही वाचलंत..."} {"inputs":"...ंवा व्हेंटिलेटर सपोर्टची गरज आहे. \n\nपण मुंबई महापालिकेकडे आधी सुमारे 530 ICU बेड्सच उपलब्ध होते. सरकारनं खासगी रुग्णालयांतील बेड्स ताब्यात घेतल्यावर त्यात 955 बेड्सची भर पडली आहे. \n\nहा आकडा दोन हजार बेड्सपर्यंत वाढवण्याच्या तयारीत असल्याचं राजेश टोपे म्हणले होते. पण शहरातला वाढता रुग्णांचा आकडा पाहता, ही संख्या पुरेशी ठरेल का असा प्रश्नही पडतो. \n\nखासगी रुग्णालयांचा प्रश्न \n\nगेल्या काही दिवसांत रुग्णांना बेड न मिळण्याच्या घटना समोर आल्या, त्यात खासगी रुग्णालयांकडून नकार मिळत असल्याचं वारंवार समो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत. \n\nसरकारी हॉस्पिटल्सवर वाढता भार\n\nमुंबईसाठी खेदाची आणि चिंतेची बाब म्हणजे रुग्णांना बेडसाठी वाट पाहावी लागणं, हे चित्र इथे नवं नाही. परळचं केईएम म्हणजे किंग एडवर्ड मेमोरियल आणि सायनचं लोकमान्य टिळक म्युनिसिपल हॉस्पिटल या दोन रुग्णालयांबाहेर एरवीही रुग्णांची मोठी गर्दी असते. \n\nज्यांना खासगी रुग्णालयात जाणं परवडत नाही असे गरीब आणि मध्यमवर्गातले बहुसंख्य मुंबईकर या हॉस्पिटल्सना प्राधान्य देतात. केईएम आणि सायन ही मुंबईतली सार्वजनिक रुग्णालयं आहेत, पण शहराबरोबरच उपनगरं आणि शेजारच्या ठाणे, नवी मुंबई, रायगडमधूनही इथे एरवी लोक उपचारासाठी येतात.\n\nकधी कधी बोरीवली किंवा अन्य ठिकाणच्या हॉस्पिटलला जाण्याऐवजी, लोक इथे उपचारासाठी येणं पसंत करतात. त्यामुळं अनेकदा रुग्णांना कधीकधी महिनाभर वाट पाहावी लागते.\n\nफक्त केईएमचा विचार केला, तर हे जवळपास सव्वा दोन हजार बेड्सची क्षमता असलेलं हॉस्पिटल असून, इथे रोज 75 टक्क्यांहून अधिक बेड्स आधीच भरलेले असायचे. धारावीच्या जवळ असलेल्या चौदाशे बेडच्या क्षमतेच्या सायन हॉस्पिटलची परिस्थितीही फारशी वेगळी नसायची. पण कोरोना विषाणूच्या साथीमुळे या रुग्णालयांवर आणखी भार पडला आहे. \n\nकेईएम हॉस्पिटलमधले 'मार्ड' या निवासी डॉक्टर्सच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. दीपक मुंढे सांगतात, \"पालिका रुग्णालयांवर या रुग्णांचा अतिरिक्त भार पडलाय यात काही शंका नाही. आपण जर विचार केला तर डेंग्यू, मलेरिया, लेप्टो या आजारांचे पेशंट्स सतत या हॉस्पिटलला असतात. सरकारी रुग्णालय असल्यानं प्रत्येकाला इथे हवे तितके उपचार दिले जातात. गर्दी कितीही असो, आम्ही रुग्णांची सेवा करण्यास बांधिल आहोत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ंविषयीचं प्रेम अधिक गहिरं होणं अशा कोणत्याही गोष्टी नाहीत. \n\nअशावेळी सेक्सचा नेमका अर्थ काय? सेक्स केवळ सेक्ससाठी केला जावा असाच त्याचा अर्थ घ्यावा. अन्य तपशीलात जाऊच नये. \n\nसेक्स आहे तरी काय?\n\nबदलत्या काळानुसार मानवी संबंध बदलत चालले आहेत. शारीरिक संबंधांकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन आणि विचारही बदलू लागला आहे. \n\n2015 मध्ये अमेरिकेत सँडियागो विद्यापीठातील प्राध्यापक जीन एम टींग यांनी एका अभ्यासाद्वारे म्हटलं होतं की 1970 ते 2010 पर्यंत अमेरिकेत बहुसंख्य लोकांनी लग्न न करता शारीरिक संबंध ठेवायच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठिंबा तसंच मानसशास्त्रीय आधार यांची भूमिका तितकीच मोलाची आहे. \n\nयाव्यतिरिक्त पॉर्न पाहण्याचं प्रमाण ज्या प्रमाणात वाढलं आहे ते बघता सेक्सची भूक किती आहे याचा अंदाज येतो. पॉर्न बघून काही हाती लागो अथवा न लागो, सेक्सची इच्छा बऱ्याच अंशी शमते. \n\nसेक्सचं स्वरुप पालटणार\n\nजाणकारांच्या मते भविष्यात सेक्स आणखी डिजिटल आणि सिंथेटिक होणार आहे. भविष्यात सेक्सचे नवनवीन प्रकारही समोर येतील. \n\nनैसर्गिक पद्धतीने मूल जन्माला घालण्यात अडचण असलेली जोडपी आयव्हीएफ आणि टेस्ट ट्यूब या प्रणालींच्या माध्यमातून मूल जन्माला घालत आहेत. कदाचित भविष्यात सगळी जोडपी या पद्धतीचा उपयोग करू लागतील.\n\nपॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढू लागलं आहे.\n\nमूल जन्माला घालण्यासाठी पुरुष आणि स्त्रीच्या अंड्यांचं मिलन होणं आवश्यक असतं. परंतु गे आणि लेस्बियन नातांच्या संदर्भात हे शक्य नाही. अशावेळी या नात्यातील लोक मूल जन्माला घालण्याच्या इच्छेसाठी आयव्हीएफ तसंच टेस्ट ट्यूब प्रणालीचा अवलंब करत आहेत. बॉलीवूडमध्ये याची अनेक उदाहरणं आहेत. \n\nकमिटमेंट आणि लग्नाबाबतही आता नवनवीन संकल्पना समोर येऊ लागल्या आहेत. आधुनिक शास्त्रामुळे आजारांवर नियंत्रण मिळवून माणसाचं आयुर्मानही वाढलं आहे. \n\n1960 ते 2017 या कालावधीत माणसाचं आयुर्मान 20 वर्षांनी वाढलं आहे. 2040 पर्यंत यामध्ये आणखी चार वर्षांची भर पडण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील जैववैज्ञानिक आणि भविष्यकर्ते स्टीवेन ऑस्टाड यांच्या मते, भविष्यात माणूस दीडशे वर्षही जगू शकतो. इतक्या प्रदीर्घ आयुष्यात एकच सेक्स पार्टनरसह राहणं अवघड होऊ शकतं. अशावेळी त्या काळातली माणसं आयुष्यातील ठराविक टप्प्यांवर सेक्सचे साथीदार बदलू शकतात. याची सुरुवात होऊ लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये याची उदाहरणं दिसू लागली आहेत. घटस्फोटाचं प्रमाण वाढतं आहे. \n\nलेस्बियन तसंच गे संबंधांना मान्यता मिळू लागली आहे.\n\n2013मधील सर्वेक्षणानुसार, अमेरिकेतील दर दहा जोडप्यांपैकी चार जोडप्यांचं दुसरं, तिसरं लग्न झालेलं असू शकतं. येणाऱ्या काळात कमिटमेंट आणि लग्नजीवनासंबंधी नव्या संकल्पना समोर येऊ शकतात. \n\nनिसर्ग आपल्यानुसार माणसाला बदलतो. आता आपल्याला विचारांमध्ये बदल करावा लागेल. \n\nसेक्स आणि सेक्शुअल आवडीनिवडी आता आपल्याला विचार बदलण्याची आवश्यकता आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा जगभरातले लोक सेक्सकडे आनंद आणि मनोरंजनाचं माध्यम म्हणून पाहू लागतील. सेक्स म्हणजे मूल जन्माला..."} {"inputs":"...ंश लोक स्वतःच्या रक्ताची विक्री करणारे आणि तुरुंगातील कैदी असत. अंदाजे 40,000 रक्तदात्यांच्या रक्तातून प्लाजमा काढून त्यांच्यावर प्रक्रिया केली गेली होती. \n\nहे रक्तघटक हजारो लोकांना देण्यात आले होते. त्या लोकांपैकी 30,000 जणांना संक्रमण झालं होतं. विषाणूंचा प्रादुर्भाव कमी व्हावा म्हणून रक्तघटकाच्या निर्जंतुकीकरणाला 1980पासून सुरुवात झाली. \n\nपण तरी प्रश्न राहतोच की हे रक्तघटक कुणी दूषित केले आणि दूषित रक्तघटक पुन्हा पुन्हा का वापरण्यात आले. \n\nरक्तघटकांच्या चाचणीस 1990नंतर सुरुवात झाली. हिमोफिलिय... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणजे मोठ्या प्रमाणावर झालेला फौजदारी गुन्हा आहे, अशी टीका त्यांनी केली होती. यावर मतदान झाल्यानंतर चौकशीचे आदेश देण्यात आले. \n\nमाजी आरोग्यमंत्री अँडी बर्नहॅम\n\nपुढं काय होणार?\n\nही चौकशी 2 वर्षं चालेल, अशी शक्यता आहे. संसर्ग झालेल्यांपैकी काही जणांना भरपाई दिली आहे. त्यासाठी पहिला निधी 1989ला स्थापन झाला होता. \n\nनव्या चौकशीतून दोषारोप सिद्ध झाले तर यातील पीडित मोठ्या भरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाऊ शकतात. \n\nनिवृत्त न्यायाधीश सर ब्रायन लँगस्टाफ यांच्या अध्यक्षतेखाली ही चौकशी होणार आहे. या प्रकरणात 1 लाख कागदपत्र आधीच जमा झाली असून अजून कागदपत्रं येतील, असं म्हटलं आहे. \n\nया प्रकरणात पीडितांची संख्या वाढूही शकेल, असं ते म्हणाले आहेत. \n\nहीमोफिलिया सोसायटीच्या प्रमुख लिझ कॅरोल यांनी या प्रकरणात सत्य पुढं येऊन पीडितांना न्याय मिळावा, असं म्हटलं आहे. हीमोफिलिया आणि इतर रक्ताच्या आजांरानी ग्रस्त लोकांना फार मोठी किंमत मोजावी लागली आहे, असं त्या म्हणाल्या.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ंशी प्रकरणात लस घेतल्यानंतर चार दिवस ते काही आठवड्यानंतर रक्ताची गाठ तयार झाल्याचं आढळून आलं. वैद्यकीय तज्ज्ञांनी डॉक्टरांनी याकडे लक्ष देण्याची सूचना केली आहे. \n\nयूरोपातील देशांमधील परिस्थिती काय?\n\nमार्च महिन्यात युरोपमधील काही देशांनी ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्काची लस घेतल्यानंतर, शरीरात रक्ताची गाठ झाल्याचं दिसून आल्याचा, सतर्कतेचा इशारा दिला होता. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्रालयाने भारतात लोकांना होणाऱ्या साईड इफेक्टची चौकशी सुरू केली. \n\nकेंद्रीय आरोग्यमंत्रालयाच्या माहितीनुसार, लसीचे दुष्परिणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आलंय. \n\nतर, कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर 5014 लोकांना कोरोनासंसर्ग झाला. एकूण डोसच्या फक्त 0.03 टक्के लोकांना लशीनंतर कोरोनासंसर्ग झाला. \n\nतज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, भारतात उपलब्ध असलेल्या दोन्ही व्हॅक्सीन कोरोना संसर्गावर प्रतिबंध आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रभावी आहेत\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ंहिता भंग झाला. तसंच बदनामी केली या आरोपांचा खटला विखे यांनी गडाख आणि शरद पवार यांच्यावर केला. त्यावेळी कोर्टाने गडाख यांना ६ वर्षांसाठी निवडणूक बंदी घातली होती, तर शरद पवार यांच्यावर ठपका ठेवून नोटीस काढली. पण त्यावेळी शरद पवारांची अपात्रता टळली होती. पण तरीही तो खटला खूप गाजला. तेव्हा आचारसंहिता भंग किती गंभीर असतो हे स्पष्ट झालं होतं. \n\nसंघर्ष दुसर्‍या पिढीचा... \n\nहा संघर्ष पुढे शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि बाळासाहेब विखेंचे पुत्र राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातही सुरूच राहीला. दोन्ही नेत्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे वाद राहतील असं वाटत नाही. हा वाद आता नगर दक्षिणच्या जागेपुरता आहे. जर सुजय विखे पाटील यांना काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमधून उमेदवारी मिळाली तर हा वाद संपुष्टात येऊन मैत्रीचा नवा अंक सुरू झाला असं म्हणावं लागेल. जर सुजय विखेंना ही जागा राष्ट्रवादीने नाही दिली तर मात्र विखे आणि पवार घराण्याचा संघर्ष हा तिसर्‍या पिढीपर्यंत पोहोचलाय हे स्पष्ट होईल.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ःला त्यापासून लांब ठेवणं कठीण जातं.\"\n\nआत्महत्येचा प्रयत्न\n\nडेब्रा सांगते, \"जे काही सुरू होतं त्यामुळे मी खूप उदास होते. माझ्याकडे जगण्यासाठीचं काहीच कारण नव्हतं.\"\n\nत्यावेळी डेब्राने 2012 मध्ये घरीच काही गोळ्या घेतल्या. जे चालू आहे त्या सगळ्यातून तिला मुक्ती हवी होती. तिला सगळं संपवायचं होतं. पण सुदैवाने तिला काही झालं नाही. \n\nएक नवी सुरुवात\n\n2014साली हे सगळं संपलं. आता ती समोरच्या आरशात स्वतःकडे पाहू शकत होती. लोकांचा मीम्समधला रस हळुहळू कमी झाला आणि तिचा फोटो शेअर होणंही बंद झालं.\n\nती सांगते, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंच्या नियमांच्या विरोधात आहे. \n\nडेब्रा सांगते की, \"2012मध्ये तिने सगळे मीम्स रिपोर्ट केले होते आणि तिच्या सगळ्या मित्रांनाही असं करायला सांगितलं होतं. पण तरीही हा फोटो हटवण्यात आले नाहीत.\" ज्यांनी हा फोटो शेअर केला अशा फेसबुक पेजेसला तो फोटो काढून टाकायला सांगितल्यानंतरच त्यांनी तो काढून टाकल्याचं ती सांगते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अंधेरीला राहणाऱ्या प्रेरणा मीडियात काम करतात. गेल्या महिन्याच्या म्हणजे मार्चच्या सुरुवातीला RT-PCR चाचणी केली होती, तेव्हा 20 तासांच्या आत त्यांना निकाल मिळाला होता. पण महिनाभरानं म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा तपासणी केली तेव्हा निकालासाठी चार दिवस लागल्याचं त्या सांगतात.\n\n\"गेल्या आठवड्यात काही रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे आम्हाला दोन दिवस विलगीकरणात राहावं लागलं आणि परत तपासणी करावी लागली. आदल्या दिवशी नोंद करूनही दुसऱ्या दिवशी दुपारनंतरच स्वाब घेण्यासाठी ते आले. त्यानंतर तीन दिव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्याचं कंत्राट देतात. काही खासगी लॅबमध्ये टेस्ट किट्स संपल्यामुळे RT-PCR चाचण्या शनिवारी थांबण्यात आल्या.\n\n\"टेस्ट किट्सचा तुटवडा जाणवतो आहे, पण पुढच्या काही दिवसांत तो दूर होईल. शनिवारी आणि रविवारी आमच्याकडे स्टाफ कमी असतो,\" असं या लॅबच्या संचालकांनी सांगितलं.\n\nमुंबईत रुग्णाची चाचणी पॉझिटिव्ह आली असेल, तर निकाल थेट न कळवता महापालिकेला आधी माहिती कळवावी लागते. तिथून रुग्णाला निकाल मिळेपर्यंत आणखी काही वेळ जात असल्याचा अनुभवही काहींना आला आहे.\n\nतपासण्यांमध्ये येत असलेल्या अडचणी पाहून राज्य शासनानं कार्यालयांमध्ये, डिलिव्हरी किंवा वाहतूक कर्मचाऱ्यांसाठीचे RT-PCR चे नियम शिथिल केले आहेत. इथे आता अँटीजेन टेस्टही चालणार असून तिचा निकाल तुलनेनं लवकर मिळतो आहे. तसंच येत्या काही दिवसांत RT-PCR चाचण्यांच्या बाबतीतही परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे.\n\nइतर शहरांत काय परिस्थिती आहे?\n\nबीबीसीच्या प्रतिनिधींनी आणि स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, नागपूर अशा शहरांत परिस्थिती तुलनेनं चांगली आहे. तिथे तुरळक अपवाद वगळता 24 ते 48 तासांत निकाल येतो आहे.\n\nरत्नागिरीत मुंबई आणि पुण्याच्या तुलनेत रुग्ण संख्या कमी असल्यानं अजून तरी चाचणीच्या बाबतीत आरोग्य यंत्रणेवर ताण पडलेला नाही, असं पत्रकार मुश्ताक खान सांगतात. \"रत्नागिरीमध्ये 24 तासात चाचणीचे अहवाल प्राप्त होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून दिवसाला 800 ते 1000 स्वाब घेतले जात आहेत. त्यामुळे सध्या तरी कोणतेही निकाल प्रलंबित नाहीत.\"\n\nरायगडच्या अलिबागमध्येही तीच स्थिती आहे. अलिबागमधल्या पत्रकार मानसी चौलकर सांगतात, \"धोकावडे सारख्या आमच्या गावातही सध्या 24 तासांच्या आत कोव्हिड चाचणीचा निकाल येतो आहे, कारण इथल्या केंद्रांवर अजून तेवढा रुग्णांचा भार पडलेला नाही. पण अनेक लोक अजूनही तपासण्या करत नसल्याचं दिसून येतंय.\"\n\nसध्या राज्यात किती टेस्टिंग होत आहे?\n\nमहाराष्ट्रात कोव्हिडची पहिली लाट सुरू झाली, तेव्हा सुरुवातीला केवळ पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी आणि मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात RT-PCR चाचण्यांची सोय होतील. वर्षभरानंतर राज्यातील जवळपास सर्वच मोठ्या शहरांत आणि जिल्हा रुग्णालयांमध्ये या तपासणीची सोय करण्यात आली आहे.\n\nराज्यात जवळपास सव्वादोन कोटी तपासण्या झाल्या आहेत आणि दिवसाला दोन ते अडीच लाख तपासण्या होत हेत. यात सरकारी..."} {"inputs":"...अकरा हजार धावांचा टप्पाही पूर्ण केला.\n\nवासिमचे समकालीन खेळाडू कॉमेंट्री किंवा कोचिंगमध्ये स्थिरावले आहेत. मात्र वासिम अजूनही खेळतो आहे. आणि केवळ शोभेसाठी नाही तर खोऱ्याने धावा करत संघाच्या विजयात सातत्याने योगदान देतो आहे. यंदाच्या रणजी हंगामात वासिमच्या धावा आहेत- 34, 206, 98, 178, 126, 30, 13, 0, 153, 41, 34, 27, 63. \n\nरणजी करंडक विजेता विदर्भ संघ\n\nप्रेक्षकांचं मन रिझवण्यासाठी काहीतरी अतरंगी, आकर्षक फटके मारणाऱ्यांपैकी वासिम नाही. मॅचमधली परिस्थिती काय, खेळपट्टीचा नूर कसा आहे, गोलंदाजी कशी आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्रिकेट वर्तुळांमध्ये होती. मात्र यंदाही दमदार खेळ करत विदर्भाने अंतिम फेरी गाठली आहे.\n\nनागपूरच्या जामठा स्टेडियमवर अर्थात घरच्याच मैदानावर त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे सौराष्ट्रचं. \n\nऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न तब्बल 72 वर्षांनी पूर्ण झालं. प्रत्येक कसोटीत खेळपट्टीवर ठाण मांडून मॅरेथॉन खेळी रचणारा चेतेश्वर पुजारा या ऐतिहासिक मालिका विजयाचा शिल्पकार ठरला.\n\nया मालिकेपूर्वी सगळी चर्चा विराट कोहलीभोवती केंद्रित होती. कोहलीला ऑस्ट्रेलियात धावा करायला आवडतात. ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगला पुरून उरत बॅटने चोख उत्तर देणं विराटला आवडतं. म्हणूनच या मालिकेपूर्वीच्या जाहिरातींचं स्वरूप कोहली विरुद्ध ऑस्ट्रेलिया असं होतं.\n\nपण मालिकेअखेरीस सगळीकडे चेतेश्वर पुजाराच्याच नावाची चर्चा होती. धावांची टांकसाळ उघडणाऱ्या पुजाराला 'प्लेयर ऑफ द सीरिज' पुरस्काराने गौरवण्यात आलं. तो दिवस होता - 7 जानेवारी. \n\n15 जानेवारीला पुजारा लखनौत सौराष्ट्रच्या उत्तर प्रदेशविरुद्धच्या मॅचमध्ये खेळत होता. ऑस्ट्रेलियाहून घाईने परतण्याचं कारण होतं - सौराष्ट्र संघाला रणजी जेतेपद खुणावत होतं.\n\nऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना नामोहरम करणारा पुजारा संघात आला तर सौराष्ट्रचं पारडं बळकट होणार होतं. ऑस्ट्रेलियात मालिका विजयाचे रोमांचकारी क्षण मनात जपून ठेवत पुजारा थेट सौराष्ट्रसाठी खेळायला उतरला. जेट लॅगचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर जाणवत होता, कारण धड झोपच झाली नव्हती.\n\nपहिल्या डावात पुजाराला लौकिकाला साजेशा खेळ करता आला नाही. मात्र पुढच्या दोन दिवसात झोपेचा कोटा पूर्ण केलेल्या पुजाराने दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावत संघाला विजय मिळवून दिला.\n\nकर्नाटकच्या रूपात उपांत्य फेरीत सौराष्ट्रसमोर खडतर आव्हान होतं. मॅचवर कर्नाटकने घट्ट पकड मिळवत सौराष्ट्रला जिंकण्यासाठी 279 धावांचं लक्ष्य दिलं. चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी खेळायला अवघड होत जाते. रनरेट चांगला राखणं आवश्यक होतं आणि विकेट्स गमावूनही चालणार नव्हतं.\n\nपुजारा आणि शेल्डन जॅक्सन यांनी शतकी खेळी साकारत सौराष्ट्रला थरारक विजय मिळवून दिला. पुजाराने 449 मिनिटं खेळपट्टीवर ठाण मांडत नाबाद 131 धावांची खेळी साकारली. अंपायर्सच्या निर्णयामुळेही ही मॅच चांगलीच चर्चेत राहिली. \n\nपुजारा\n\nऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर सौराष्ट्रसाठी खेळण्याच्या पुजाराच्या निर्णयाचं राहुल..."} {"inputs":"...अगदी सुटीच्या दिवशीही. ऑनलाईन बँकिंग, रिझर्व्ह बँकेनं निर्देशित केलेल्या निवडक प्री-पेड माध्यामाद्वारे किंवा एटीएम केंद्रांवर जाऊन तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता. \n\nIMPS फोनवरून वापरता येत असल्याने तरुणांची पसंती\n\nमोबाईल, इंटरनेट किंवा एटीएममधून तुम्ही व्यवहार पार पाडू शकता. ही सेवा सुरक्षित आणि भरवशाची मानली जाते. शिवाय पैशाचा व्यवहार पूर्ण झाला तर तुम्हा बँकेकडून तसा एसएमएसही येतो. अलीकडच्या तरुण पिढीमध्ये IMPS विशेष लोकप्रिय आहे. या सेवेसाठी रुपये 5 ते 25 पर्यंत खर्च येतो. किती पैसे हस्तांतरित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी NEFTचे व्यवहार करता येतात\n\nNEFT सेवेचा लाभ घेण्यापूर्वी तुम्हाला लाभार्थी खातेदारांबद्दलची माहिती ऑनलाईन का होईना, नोंदणीकृत करावी लागते. 'NEFTच्या नोंदणीसाठी खातेदाराचा खाते क्रमांक, बँकेचा IFSC कोड अशी माहिती ऑनलाईन अर्जात द्यावी लागते, त्याची पडताळणी झाल्यावर तुमचा अर्ज स्वीकारला जातो. \n\nआणि मग व्यवहार पूर्ण होतो. दुसरीकडे IMPS सेवा मोबाईलवर अॅपच्या सहाय्याने बँकिंग व्यवहार करणाऱ्यांसाठी बनवली आहे. IMPSच्या नोंदणीसाठी मोबाईल मनी आयडेंटिफायर क्रमांक लागतो. (हा सात आकडी क्रमांक बँक नोंदणी करताना देते ) त्यानंतर लगेचच तुम्ही पैसे हस्तांतरित करू शकता.'\n\nया कारणामुळेच IMPS सुटसुटीत आणि तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. \n\nपण, NEFT आणि IMPS सेवांची काही खास वैशिष्ट्यं आहेत. आणि गरजेनुसार यातला कुठला पर्याय निवडायचा हे ग्राहकांनी ठरवायचं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अगेन अगेन' अशी नवीन घोषणा या निवडणुकीत वापरण्याचा विचार ट्रंप यांनी केला होता. पण हा स्वतःलाच टोमणा मारल्यासारखा प्रकार झाला असता- कोव्हिड-19 संकट हाताळण्यात त्यांना अपयश आल्यामुळे त्यांचं राष्ट्राध्यक्षपद कसं डळमळीत झालंय, याची आठवण या घोषणेतून अप्रत्यक्षरित्या करून दिली गेली असती.\n\nकोरोना विषाणू उद्भवण्यापूर्वी डोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी राजकीय चिन्हं पूरक होती. ते महाभियोग खटल्यातून मोकळे झाले होते. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांना मिळणारा कौल सर्वाधिक उच्चांकी गेला होता. \n\nअर्थव्यवस्था शक्तिशाली... उर्वरित लेख लिहा:","targets":"िलरी क्लिंटन यांच्यासारखं तिरस्काराचं लक्ष्य ठरलेला नाही, तर कनवाळू आजोबा, सर्वांना आवडणारा वृद्ध मनुष्य, अशी प्रतिमा असलेले बायडेन त्यांच्या विरोधात आहेत. \n\nबायडेन यांचं तेजस्वी स्मित हेच एक मूल्यवान राजकीय अस्त्र ठरलं आहे, त्याचप्रमाणे त्यांना असलेला वैयक्तिक दुःखाचा दीर्घ अनुभवही त्यांच्या पथ्यावर पडणारा आहे. 2020 साली ट्रंप यांच्या बाजूने कललेले डेमॉक्रेटिक पक्षाचे लोक कमी आहेत, आणि बिडेन यांच्या बाजूने कललेले रिपब्लिकन पक्षाचे लोक जास्त आहेत, यालाही बायडेन यांची ही अस्त्रं अंशतः कारणीभूत आहेत.\n\nआपल्या समर्थकांच्या तक्रारी मांडण्याची डोनाल्ड ट्रंप यांची क्षमता चार वर्षांपूर्वी विशिष्ट तल्लखता बाळगून होती: कोणी बोलू धजत नसलेल्या गोष्टी ते बोलतायंत, असं मानलं जात होतं. पण विद्यमान निवडणुकीमध्ये त्यांनी स्वतःची निराशाच जास्त व्यक्त केली आहे. \n\n'चिनी विषाणू'शी लढावं लागल्याबद्दल ते स्वानुकंपेच्या सुरात संताप व्यक्त करत आहेत; डॉ. अँथनी फाउसी यांच्यासारख्या सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांवर टीका करत आहेत; ज्या राज्यांमधील टाळेबंदीमुळे ट्रम्प यांच्या अर्थव्यवस्थेला बाधा पोचली अशा राज्यांच्या डेमॉक्रेटिक पक्षाच्या गव्हर्नरांना लक्ष्य करत आहेत; आणि नेहमीप्रमाणे प्रसारमाध्यमांबद्दल तक्रार करत आहेत.\n\nआपण ओबामाविरोधी व हिलरीविरोधी आहोत, अशा रितीने प्रचार केल्यामुळे 2016 साली ट्रंप यांना यश मिळालं. आता जो बायडेन यांना मतदानामध्ये आघाडी मिळतेय, त्याचं एक कारण ते ट्रंपविरोधी भूमिकेत आहेत, हेदेखील आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...अदिना बेगचा मृत्यू झाला. एव्हाना पंजाबात राघोबांची जागा दत्ताजी आणि जनकोजी शिंदेंनी घेतली होती. पंजाबात पुन्हा अस्थैर्याची चिन्हं दिसायला लागली आणि शिंदेंनी सूत्रं हातात घेऊन ती शमवली. अब्दालीकडून तात्काळ आक्रमणाचा धोका नाही असं वाटल्यानं मराठ्यांनी तातडीनं नवे सुभेदार नेमले नाहीत. \n\nशिंदे गंगा खोऱ्यातल्या मोहिमेच्या आखणीवर लक्ष देऊ लागले. साबाजी शिंदे पेशावरात नाहीत हे पाहून मराठ्यांपुढे एकदा माघार घ्यावी लागलेल्या जहान खानानं पुन्हा पंजाबची वाट धरली. पेशावर, अटक असं एक एक ठाणं पादाक्रांत करत ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्या पाऊलखुणा आहेत का?\n\nज्या अटकेने मराठा साम्राज्याची नवी सीमा आखली, ज्या मोहिमेने रघुनाथरावांना 'राघोभरारी' हे बिरुद मिळालं, ज्या अटकेच्या ताब्यावरून मराठा आणि अफगाण सैन्य 3 वेळा समोरासमोर उभं ठाकलं त्या अटकेत मराठी संस्कृतीच्या, मराठा सैन्याच्या पाऊलखुणा आहेत का? \n\nशीख इतिहासाचा अभ्यास करणारे आणि खुद्द पाकिस्तानातल्या विविध प्रांतांमध्ये जाऊन शीख इतिहासाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतलेले लेखक अमरदीप सिंग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"अटक किंवा आसपासच्या प्रांतांत मराठा सैन्याच्या पाऊलखुणा सापडत नाहीत.\"\n\n1878 साली टिपलेलं अटकचं दृश्य.\n\n1758 साली मराठ्यांनी तत्कालीन पंजाबचा उत्तरेकडचा भाग काबीज केला पण 18 महिन्यांत तो त्यांनी गमावला सुद्धा. अमरदीप सिंग सांगतात, \"अटकेवर मराठा ध्वज इतका अल्पकाळ फडकला. इतक्या अल्प कालावधीत काही लक्षणीय परिणाम करणं अवघड होतं.\"\n\nपाकिस्तानच्या अधिपत्याखाली अटकेचं काय झालं?\n\nभारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातल्या पंजाबात असलेला हा किल्ला आणि जिल्हा खैबर-पख्तुनख्वा प्रशासकीय प्रांतात आला. पाकिस्तानच्या लष्कराच्या अखत्यारीत हा किल्ला येतो. स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (SSG) आणि नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) यांच्या नियंत्रणात हा किल्ला आहे.\n\nपाकिस्तानी पंतप्रधान आणि अटकचा किल्ला यांचंही एक विचित्र नातं आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे पती आसिफ अली झरदारी यांना अटक किल्ल्यात असलेल्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो कोर्टात 19 वर्षं बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी खटल्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना अनेक वर्षं तुरुंगवासही भोगावा लागला होता. \n\nपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी.\n\nनवाझ शरीफ पंतप्रधान असताना त्यांनी झरदारींना अटकमध्ये अटकेत ठेवलं पण त्यांनाही तेच भोगावं लागलं. 12 ऑक्टोबर 1999 ला परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली आणि त्यांना अटकच्या किल्ल्यात बंदी बनवलं.\n\nसप्टेंबर 2007 मध्ये नवाझ शरीफ 7 वर्षं देशाबाहेर राहिल्यानंतर पाकिस्तानात परतले. पण परवेझ मुशर्रफ यांना शरीफ यांचं परत येणं मान्य नव्हतं. मात्र, अटकमधल्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो कोर्टानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यास नकार दिला. शरीफ यांनी पाकिस्तानात परत यावं आणि खटल्याच्या सुनावणीसाठी पुन्हा हजेरी लावावी असं कोर्टानं सुचवलं. शरीफ अखेर..."} {"inputs":"...अनुदान आयोगाला असताना राज्ये परीक्षा रद्द कशी करू शकतात, असा सवाल महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात केला. 'लोकसत्ता'ने याबाबत बातमी दिली आहे. \n\nकुठलीही पदवी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिली जात असेल आणि आयोगाने परीक्षा घेण्याचा आदेश दिला असेल तर, परीक्षा रद्द करण्याचा निर्णय आयोगाच्या आदेशाविरोधात जाणारा ठरतो. परीक्षा झाली नाही तर पदवीही मिळणार नाही, असा कायदाच आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला. त्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश रद्दबातल... उर्वरित लेख लिहा:","targets":"त तिघांचा मृत्यूही झाला आहे. 402 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. भक्तांच्या मागणीनुसार मंदिर सुरू करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतल्याचं तिरुमला तिरुपती देवस्थानमचे कार्यकारी अधिकारी अनिल कुमार सिंघल यांनी सांगितलं. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\nलॉकडाऊननंतर पहिल्यांदाच 8 जूनला मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलं. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी भाविकांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. त्याचं पालन करणं अनिवार्य आहे असंही सिंघल यांनी स्पष्ट केलं. मंदिराच्या 50 पुजाऱ्यांपैकी 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अनैतिक आहे आणि त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम होतात, यावर भर देण्यात आला होता. \n\nमेथडिस्ट सारखे धार्मिक गट आणि त्यानंतर अॅन्टी सलून लीग (दारू दुकानं विरोधी संघटना) यारख्या संघटनांनी चळवळीला व्यापक रूप दिलं. परिणामी अमेरिकेत दारुबंदीचा कायदा करण्यात आला. \n\nदारुबंदीमध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची \n\nकेम्ब्रिज विद्यापीठात इतिहासाच्या प्राध्यापिका असलेल्या ज्युलिया गारनेरी सांगतात, की दारुबंदी कायदा आणण्यामध्ये महिलांनी विशेषतः Woman's Christian Temperance Union नं (WCTU) महत्त्वाची भूमिका बजावली. \n\nत... उर्वरित लेख लिहा:","targets":"नागरिक अगदी सहज हा कायदा पायदळी तुडवू लागले. इतकंच नाही तर अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वॉरेन हार्डिंग यांनी त्यांच्याच सरकारने जप्त केलेली दारू व्हाईट हाऊसमध्ये उघडपणे वाटली, असंही सांगितलं जातं. \n\nदारुबंदी कायद्याविरोधात वाढती नाराजी \n\nकायद्याविषयी अमेरिकी जनतेत नाराजी वाढू लागली. दारू विक्रीतून मिळणारा महसूलही बंद झाला होता. अशात फ्रँकलीन रुझवेल्ट यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत दारूबंदी हटवण्याचं आश्वासन दिलं. ते निवडून आले आणि अमेरिकेचे अध्यक्ष होताच वर्षभराच्या आत त्यांनी दारूबंदी कायदा मागे घेतला. \n\nWCTUच्या माजी अध्यक्ष सारा वार्ड सांगतात, की दारूबंदी हटल्यावमुळे त्यांच्या संघटनेचं बरंच नुकसान झालं. कारण या संघटनेत सहभागी होताना तुम्हाला 'यापुढे मी दारुला स्पर्शही करणार नाही', अशी प्रतिज्ञा घ्यावी लागते. सारा वार्ड यांनी किशोरवयातच 1950 साली ही प्रतिज्ञा घेतली होती आणि आजवर त्यांनी या प्रतिज्ञेचं पालन केलं आहे. \n\nदारुच्या दुष्परिणामांविषयी त्या लोकांना सांगतात. आपल्या कामाचा आपल्याला सार्थ अभिमान असल्याचं त्या म्हणतात. मात्र, दारुबंदी चळवळीची सध्याची स्थिती 'अत्यंत निराशाजनक' असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n\"कधीतरी लोकांना हे समजेल आणि परिस्थिती बदलेल, अशी आशा आपण करू शकतो. तसं घडलं तर ते उत्तमच असेल,\" असं वॉर्ड म्हणतात. मात्र, संघटनेचे कार्यकर्ते आता 'अधिक वास्तववादी' बनल्याचं त्या सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"प्रत्येकालाच मुक्त आणि स्वतंत्र राहायचं आहे. आपण कुणावर बळजबरी करू शकत नाही. हा प्रत्येकाचा स्वतःचा चॉईस आहे.\"\n\nप्रोहिबिशन पक्षाचे नेते जिम हेजदेखील याला दुजोरा देतात. 2016 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार होते. त्यांना जेमतेम 5,600 मतं मिळाली होती. मात्र, 2012 च्या तुलनेत (518) पक्षाची कामगिरी चांगली होती. राष्ट्रव्यापी दारूबंदीसाठी जनतेत मोठ्या प्रमाणात मतपरिवर्तन व्हावं, अशी त्यांची अपेक्षा आहे. \n\nसंपूर्ण अमेरिकेत अनेक शहरांमध्ये मद्यविक्रीवर वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध आहेत. त्याला 'ब्लू लॉ' म्हणतात. दारू केव्हा आणि कुठे घेऊ शकतो, यावर निर्बंध असतात. उदाहरणार्थ- काही ठिकाणी केवळ रविवारीच दारू मिळते किंवा रात्री एका विशिष्ट वेळेनंतरच दारूविक्री केली जाते. \n\nमात्र, हे निर्बंध शिथील करावे, असा एक सर्वसामान्य कल आहे. अमेरिकेतल्या मॅसेच्युसेट्स..."} {"inputs":"...अन्नपुरवठ्याचं काय करणार आहोत या सगळ्याचा प्लान महत्त्वाचा आहे,\" असं पृथ्वीराज चव्हाण 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले. \n\nपण चव्हाण यांच्या मते अशा लॉकडाऊनची आर्थिक किंमत मात्र मोठी चुकवावी लागेल.\n\n\"अशा काळात बँका, कोर्पोरेट्स यांची सगळी कामं थांबतील. उत्पादन थांबेल. पण मला त्याहीपेक्षा गंभीर प्रश्न हा रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा वाटतो. त्यांचं होणारं आर्थिक नुकसान कोण भरून देणार? पण हे आर्थिक नुकसान एकीकडे आणि दुसरीकडे जर चीनसारखी परिस्थिती उद्भवली तर होणारी जीवतहानी आहे. ती न होऊ देण्यासाठी आर... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यानंतर आर्थिक पातळीवर खाली असणाऱ्यांचा. समजा ट्रेन्स बंद केल्या तर त्यांचं काम पहिल्यांदा थांबेल.\n\nमग त्या वर्गातून आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. हा प्रश्न कायदा आणि सुव्यवस्थेचा तर आहेच, पण सोबतच राजकीयही आहे. कारण ज्या वर्गाला पहिल्यांदा फटका बसेल तो मुख्यत्वाने सगळ्याच पक्षांचा मतदार आहे. त्यामुळे सरकारला लॉकडाऊन करणं सहज शक्य नाही आहे,\"डॉ माणकीकर म्हणतात. \n\nपण जर लॉकडाऊनचा पर्याय भारतात निवडला गेला तर प्रशासनाचे इतरही प्रश्न उभे राहतील याकडे डॉ माणकीकर लक्ष वेधतात. \n\n\"चीनमध्ये जेव्हा सगळ्यांना घरी बसायला सांगितलं तेव्हा घरपोच अन्न पुरवण्याची व्यवस्थाही उभी केली गेली. स्वित्झर्लंडमधला माझ्या मित्रानं मला कळवलं आहे की जिथे सरकारनं व्यवसाय थांबवले आहेत, तिथे होणाऱ्या आर्थिक नुकसानाचा काही भाग सरकार देणार आहे. अशी व्यवस्था भारतात करणं, महाराष्ट्रात करणं शक्य आहे का? तशा व्यवस्था झाल्या नाहीत तर सिव्हिल अनरेस्टकडे समाज जाईल. त्यामुळे उत्तर माहीत असूनही काय करावं हे समजत नाही आहे,\"डॉ पराग माणकीकर पुढे म्हणाले. \n\nमुंबई ही आर्थिक राजधानी आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद ही औद्योगिक केंद्र आहेत. त्यामुळे लॉकडाऊनचा आर्थिक परिणाम या सगळ्यांवर होणार हे निश्चित आहे. तो निर्णय घेण्यामधला एक महत्त्वाचा अडथळा आहे. सरकारला नुकसानही होऊ द्यायचं नाही आहे, उशीरही करायचा नाही आहे आणि नेमकी वेळही साधायची आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अफगाण सुरक्षा दलांना प्रशिक्षण देण्याचं काम हे सैनिक करतात. \n\nपण यामुळे तालिबानचं फावलं आणि त्यांनी पुन्हा एकदा भूभाग बळकवायला आणि सरकारी तसंच सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोट घडवायला सुरुवात केली. अफगाणिस्तानच्या 70% भागांमध्ये तालिबान खुलेपणाने कार्यरत असल्याचं बीबीसीला मागच्या वर्षी आढळलं होतं. \n\nतालिबानी आले कुठून?\n\nअमेरिका अफगाणिस्तानात युद्धात उतरण्यापूर्वीपासून जवळपास 20 वर्षं अफगाणिस्तानात युद्धजन्य स्थिती होती. \n\n1979 मध्ये अफगाणिस्तानमध्ये उठाव झाला. सोव्हिएत सैन्याने घुसखोरी करत कम्युनिस्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये तालिबान अनेकदा बॅकफुटवर गेलं. 2009च्या उत्तरार्धामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी अफगाणिस्तानातल्या सैनिकांची संख्या वाढवून 10,000 पर्यंत नेली होती. \n\nयामुळे अफगाणिस्तानच्या अनेक भागांमधून तालिबानी हद्दपार झाले, पण हीच स्थिती पुढची अनेक वर्षं राहणार नव्हती. \n\nतालिबानने अखेर पुन्हा एकदा बळ एकवटलं. मित्र राष्ट्रांनी जेव्हा अफगाणिस्तानातून सैन्य काढून घेतलं तेव्हा युद्धाची सगळी जबाबदारी अफगाण सैन्यावर आली आणि त्यांना ते कठीण गेलं. शिवाय अफगाण सरकारही त्यावेळी फारसं सक्षम नव्हतं. \n\nयुद्ध अजूनही का सुरू आहे याविषयी बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसच्या दाऊद आझमी यांनी याची कारण सांगितली आहेत.\n\n1) हल्ल्यांना सुरुवात करण्यात आली तेव्हापासूनच राजकीय स्पष्टता नव्हती. अमेरिकेच्या धोरणांच्या परिणामकारकतेविषयी गेल्या 18 वर्षांत अनेकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाली आहेत. \n\n2) परिस्थिती काहीशी ठप्प होत असताना आता दोन्ही बाजू कोंडी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि शांततेसाठीच्या वाटाघाटींदरम्यानही तालिबान स्वतःचा जास्तीत जास्त फायदा करून घेण्याच्या प्रयत्नांत आहे. \n\n3) इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हिंसेमध्ये झालेली वाढ. गेल्या काही काळात त्यांनी भीषण हल्ले केले आहेत. \n\n4) अफगाणिस्तानचा शेजारी पाकिस्तानचीही यामध्ये मोठी भूमिका आहे. तालिबानची पाळंमुळं पाकिस्तानात आहेत आणि म्हणूनच अमेरिकेचा हल्ला होऊनही त्यांना पुन्हा उभं राहता आलं, या विषयी शंकाच नाही. पण त्यांना मदत केल्याचा वा संरक्षण दिल्याचा आरोप, अतिरेक्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी अजून पावलं उचलावीत अशी मागणी करूनही पाकिस्तानने फेटाळून लावलाय. \n\nतालिबान संघटना इतकी मजबूत कशी?\n\nया गटाचं वार्षिक उत्पन्न आहे तब्बल 1.5 बिलियन डॉलर्स. गेल्या दशकभरात या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. अफगाणिस्तान हा जगातला अफूचा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. ड्रग्सच्या माध्यमातून तालिबानला भरपूर पैसे मिळतात. कारण हेरॉईनसाठी वापरण्यात येणाऱ्या अफूच्या बियांचं उत्पादन हे तालिबानच्या ताब्यातील भूभागांत होतं. \n\nअमेरिकेच्या हातचं बाहुलं असल्याचं सांगत तालिबानने अश्रफ गनी यांचं सरकार हटवलं होतं.\n\nपण लोकांवर कर आकारूनही तालिबानला उत्पन्न् मिळतं. त्यांच्या भूभागातून प्रवास करणाऱ्या लोकांवर ते कर आकारतात, टेलिकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रसिटी आणि खाणकाम उद्योगांतूनही त्यांना पैसे मिळतात. \n\nतालिबानला..."} {"inputs":"...अर्ज रद्दही होतात. \n\nभारतीय विद्यार्थी आणि H1B व्हिजा मिळवू इच्छिणाऱ्यांवर परिणाम\n\nहर्ष पंत सांगतात, \"ट्रंप प्रशासनाचं हे एक महत्त्वाचं धोरण आहे. त्यांनी सर्वात आधी H1B व्हिजाला टार्गेट केलं. टेक्निकल कंपन्यांना लोकांना नोकरीवर ठेवणार नाही, म्हणून सांगितलं. या निर्णयाचा बराच विरोध झाला. भारतानेही आपली बाजू मांडली. त्यानंतर नियमात काही बदल करण्यात आले.\"\n\nअसं असलं तरी ट्रंप यांचं व्यापक धोरण स्थलांतरितांविरोधी आहे. त्यांच्या मते स्थलांतर अमेरिकेच्या हिताचं नाही. अमेरिकेत होणाऱ्या बेकायदेशीर स्थलां... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे सर्व कायदेशीर मार्गाने अमेरिकेत जातात. म्हणजेच ते वैध स्थलांतरित आहेत. मात्र, ट्रंप यांना वैध स्थलांतरितांची संख्याही कमी करायची आहे. \n\nजाणकारांच्या मते कोरोना संकटामुळे ट्रंप यांना संधी मिळाली आहे आणि ते या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. याचा फायदा निवडणुकीत मिळेल, अशी आशा त्यांना आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अर्थव्यवस्थेचा एक ठराविक वेग असतो, हे वर्षातल्या पहिल्या सहा महिन्यांच्या आकड्यांवरून सिद्ध होतं.\" \n\nव्यापारात काही प्रमाणात घट झाली असली तरी हे काही काळापुरतं असल्याचं ते सांगतात. \n\nते पुढे म्हणतात, \"आकड्यांवरून हे देखील सिद्ध झालंय की, आशियातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्थांना वेगळं करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत. ही 21 व्या शतकाची गरज आहे.\"\n\nभारताच्या निर्यातीत वाढ\n\nगेल्या तीन महिन्यांत चीनला करण्यात आलेल्या भारताच्या निर्यातीत वाढ झाली आहे. चीनला करण्यात येणाऱ्या लोह खनिजाच्या निर्यातीचं प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबी होणं याचा अर्थ दोन देशांचं एकमेकांवर अवलंबून राहणं कमी करणं असा होत नसल्याचं डॉक्टर फैसल अहमद सांगतात. \n\nचिनी वस्तूंची आयात रोखण्याचे प्रयत्न दोन्ही देशांच्या हिताचे नसल्याचं प्राध्यापक हुआंगपण सांगतात. \n\nजगातला प्रत्येक देश आपल्या उत्पादनासाठी कमीत कमी गुंतवणूक लागेल यासाठी प्रयत्न करतो. देश आयात आणि निर्यातीवर पूर्णपणे अवलंबूनही नसतात. \n\nसीमेवरच्या वादांचा आर्थिक आणि व्यापारी संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असं डॉ. फैसल अहमद म्हणतात. तीन महिन्यांनंतर याविषयीचा योग्य अंदाज बांधला जाऊ शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...अल्लाह अकबर' च्या घोषणा ऐकू येऊ लागल्या. मी बाल्कनीत गेलो तेव्हा मला डॉक्टर प्रेम चंद यांच्या घराच्या खाली असलेल्या रस्त्याच्या कोपऱ्यात ट्रक उभे असल्याचे दिसले ज्यात हिंदूंचे सामान टाकले जात होते. हे चाळीस ते पन्नास लोक होते ज्यांच्या हातात तलवारी, चाकू आणि काठ्या होत्या. काही क्षणातच हा जमाव आमच्या इमारतीत घुसला. मी पहारेकऱ्याला आवाज देऊन लोखंडी दार बंद करून टाळे लावण्यास सांगितले. \"\n\n\"आमच्या नातेवाईकांनी आपले आणि मुलीच्या हुंड्याचे सामान आधीच आमच्याकडे ठेवले होते व पाण्याच्या जहाजात चढण्याच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचे दागिनेही काढून घेण्यात आले.\n\n\"या लोकांनी सामान टांगे, ट्रक व कारमध्ये टाकून दिले. ज्या लोकांजवळ कसले वाहन नव्हते, त्यांनी डोक्यावर वाहून नेले. तेथे उपस्थित असलेल्या महिला, मुले आणि पुरुष किंचाळत होते आणि जे जखमी झाले होते ते विव्हळत होते. दंगलखोरांनी जाण्यापूर्वी रॉकेल व टायर जाळून शाळेला आग लावली. \"\n\nसिव्हिल अँड मिलिटरी गॅझेट कराचीचे संपादक एम.एस.एम. शर्मा यांनी आपल्या 'पीप्स इन टू पाकिस्तान' या संस्मरणात लिहिले आहे की, \"ते मद्रास येथील आपल्या घरी गेले होते आणि 6 जानेवारीला कराचीला परत आले होते. विमानतळावर त्यांना घेण्यासाठी गाडी येऊ शकली नाही.\" त्यांनी मिस्टर खूड़ो यांना फोन केला, त्यांनी स्कॉट पाठवले. \"\n\nकल्याणकारी संस्था असलेल्या राम कृष्ण हवेलीलाही दंगलखोरांनी सोडले नाही. एमएसएम शर्मा यांनी बंगालमधील दुष्काळाच्या वेळी कसलाही धार्मिक भेदभाव न करता खूप चांगले काम केले होते. \n\nसिंध गव्हर्नमेंट सायन्स कॉलेज\n\n\"मी प्रथम त्या ठिकाणी गेलो जिथे राम कृष्णाची मूर्ती तुटलेली होती, पुस्तके विखुरलेली होती. हल्ल्यात डॉ. हेमानंदन वाधवानी यांना झालेली दुखापत हा माझ्यासाठी दुसरा धक्का होता. त्यांचा मानवतेवर विश्वास होता व त्यांच्या नर्सिंग होममध्ये गरिबांना मोफत उपचार दिले जायचे. \"\n\nमुख्यमंत्री खूड़ो यांनी स्वत: दंगलखोरांवर गोळीबार केला\n\nडॉ. हमीदा खूड़ो यांनी आपले वडील अय्यूब खूड़ो यांच्या संस्मरणांवर आधारित 'मोहम्मद अय्यूब खूड़ो: जुर्रतमंदाना सियासी जिंदगी' (साहसी राजकीय जीवन) या पुस्तकात लिहिले आहे की, 6 जानेवारीला दंगलीची बातमी जेव्हा उघडकीस आली तेव्हा मुख्यमंत्री अय्यूब खूड़ो त्यांच्या कार्यालयात होते. सकाळी 11 वाजता शांतता मंडळाचे सचिव थल रमानी धावत आले व त्यांनी सांगितले की शिखांवर सशस्त्र लोकांनी खंजीराने हल्ला केला आहे.\n\nखूड़ो म्हणाले की त्यांनी डीआयजी पोलिस काझिम रझा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते उपलब्ध नव्हते. म्हणून त्यांनी आयएसपी शरीफ खान यांना गुरुद्वाऱ्याला घेराव घालून लोकांचे प्राण वाचवण्याची सूचना दिली. तासाभरानंतर रामानी परत आले आणि त्यांनी लोक अजूनही मारले जात आहेत, पोलिस काहीही करत नसल्याचे सांगितले. \n\nअय्यूब खूड़ो यांच्या म्हणण्यानुसार, दुपारी 12:30 वाजता ते कार्यालयातून दंगलग्रस्त भागाकडे गेले आणि त्यांनी स्वत: च्या डोळ्यांनी पाहिले की सशस्त्र लोक सुरी आणि काठीने मंदिरावर..."} {"inputs":"...अव्वल स्थानी असलेली ऑस्ट्रेलियाची ॲशली बार्टी आणि दुसऱ्या स्थानावर असलेली माजी विम्बल्डन विजेती सिमोना या तिघींनीही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nसेरेना, जोकोविच, मरेवर नजर\n\nअनेक तगड्या खेळाडूंनी माघार घेतली असली, तरी सेरेना विल्यम्सची उपस्थिती हे या स्पर्धेचं ठळक वैशिष्ट्य ठरू शकत. आपल्या घरच्या मैदानात 24वं विक्रमी ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकण्याची संधी सेरेना साधणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. \n\nपुरुष एकेरीत फेडरर आणि नदाल खेळत नसले तरी वर्ल्ड नंबर वन नोवाक जोकोविच मात्र या स्पर्धेत खेळणार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अशा अनेक कहाण्या ऐकायला मिळत होत्या. बाळंतपणात योग्य त्या सुविधा न मिळाल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. \n\nअनिता दशरथ भिलाला यांचीही कहाणी अशीच काहीशी. त्यांना बोलायला खूपच लाज वाटत होती मग त्यांच्या पतीने आणि सासूने सगळा किस्सा कथन केला. \"तिचे दिवस भरले तसं आम्ही तिला खिरोद्याला घेऊन गेलो. खिरोदा म्हणजे आमच्या बोरमळी पाड्याला दिलेलं प्राथमिक आरोग्य केंद्र. ते बंद होतं. न्हावीला गेलो तेही बंद आणि फैजपूरला गेलो तेही बंद. मग कुठे करणार होतो आम्ही तिचं बाळंतपण? शेवटी घरी घेऊन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ती संस्थात्मक होत होत्या. पण एप्रिल 2020 च्या आकडेवारीनुसार संस्थात्मक प्रसूतींमध्ये घट झालेली दिसतेय.\n\nवेगवेगळ्या आरोग्य अधिकाऱ्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये लॉकडाऊनच्या पहिल्या 30 दिवसात 90,000 संस्थात्मक प्रसूती झाल्या. एरवी या राज्यात महिन्याला सरासरी 1.5 लाख संस्थात्मक प्रसूती होतात. \n\nझारखंडमध्येही हा आकडा घसरून महिन्याला 50 हजार संस्थात्मक प्रसुतींवरून35हजारांवर आला. म्हणजेच 2019 मध्ये झारखंडमध्ये एकूण प्रसुतींच्या 80 टक्के प्रसूती संस्थात्मक होत होत्या, त्या आता 55 टक्क्यांवर आल्या आहेत. \n\nछत्तीसगडमध्येही संस्थात्मक प्रसूती घटून मे महिन्यात 31 हजारांवरून 20 हजारावर आलेल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये एप्रिल महिन्यात 91 हजार संस्थात्मक प्रसूती झाल्या. या राज्यात एरवी सरासरी 1 लाख 12 हजार संस्थात्मक प्रसूती होतात. तर पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊनच्या काळात संस्थात्मक प्रसूतींमध्ये 25-30 टक्के घट झालेली आहे.\n\nघरी बाळंतपण झालं तर महिलेला अनेक त्रास\n\nप्रतिभा शिंदे आपल्या लोक संघर्ष मोर्चा या स्वयंसेवी संस्थेतर्फे अनेक वर्ष जळगाव आणि नंदूरबारच्या आदिवासी भागात काम करतात. महिलांची बाळंतपणं घरी झाली तर त्यांना भविष्यात आरोग्याचे अनेक प्रश्न उभे राहतात असं त्या नमूद करतात.\n\n\"घरी बाळंतपण झालं की अनेकदा महिलांचं गुप्तांग फाटतं. मग त्याला टाके घालण्याची अत्यंत गरज असते. कधी कधी गर्भाशयाचा काही भागही गुप्तांगातून बाहेर येतो. ते पुन्हा आत घालणं अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यातून अनेक आजार महिलांच्या मागे लागतात. बाईला गर्भपिशवीचे त्रास मागे लागतात. पांढरं पाणी जायला लागतं आणि मग ती अॅनिमिक होते,\" त्या विस्ताराने सांगतात.\n\nकोव्हिड-19 च्या काळात आरोग्यव्यवस्थेवर ताण आल्यामुळे गरोदर महिलांपर्यंत योग्य ती मदत पोहचू न शकल्याचं जळगावचे कलेक्टर अभिजीत राऊत मान्य करतात. ते म्हणतात,\"प्राथमिक आरोग्य केंद्रं चालू असली तरी सुरुवातीच्या काळात उपकेंद्रांचा स्टाफ कोव्हिडसाठी फिल्डवर होता. सरकारी हॉस्पिटल कोव्हिड सेंटर म्हणून घोषित केली होती. पण आता हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या प्रसुतींचं प्रमाण नॉर्मलवर येतंय आणि दुर्गम भागातल्या गरोदर महिलांना योग्य त्या सुविधा देण्याचे आदेश आदिवासी विभाग तसंच आरोग्य विभागाला दिले आहेत.\"\n\nकोणत्याही पॅनडेमिकच्या काळात महिलांना मिळणाऱ्या आरोग्यसुविधांमध्ये कमतरता येते हे वारंवार सिद्ध..."} {"inputs":"...अशा परिस्थितीचा मात्र अंदाज लावता येतो. आणीबाणी लावून अशी परिस्थिती एका झटक्यात बनवता येते. \n\nपण आणीबाणी न लावता हे काम करण्यासाठी अनेक वर्षं जमीन तयार करावी लागते. त्यासाठी उदार विचारांनांच प्रश्नांच्या घेऱ्यात उभं केलं जातं. \n\nमानवी हक्क या शब्दालाच संशयास्पद बनवायचं आणि जेव्हा मानवी हक्कांचा मुद्दा विचारला जाईल तेव्हा मानवी हक्क काय फक्त अतिरेक्यांचे असतात का, असा मुद्दा उपस्थित करायचा. ॉ\n\nत्यानंतर मानवी हक्कांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना 'शहरी नक्षलवादी' आणि 'देशद्रोही' यांचे समर्थक ठरवून... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं आहे. त्यांना शोधून वेचून वेचून कारवाई करून देशाला माओवादी क्रांतीच्या मुठीत येण्यापासून वाचवलं जाऊ शकतं.\n\nज्या लोकांवर पोलिसांनी बंदी घातलेल्या माओवादी पक्षाशी संबंध असल्याचे आरोप लावले आहेत, त्यांना दोषी सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.\n\nपण पोलिसांना हे लक्षात ठेवावं लागेल की एखाद्या बंदी घातलेल्या संघटनेचा सदस्य असल्यानं एखाद्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करता येत नाही, भले तो बंदी घातलेल्या माओवादी पक्षाचा सदस्य का असू नये.\n\nअटक केलेल्या लोकांना अर्बन नक्षल किंवा शहरी माओवादी असल्याचे आरोप लावल्यानं त्यांना आरोपी मानत असलेल्यांनी 15 एप्रिल 2011 रोजी दिलेला एक आदेश काळजीपूर्वक वाचणं आवश्यक आहे. \n\nछत्तीसगडच्या पोलिसांनी सामाजिक कार्यकर्ते डॉ. विनायक सेन यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केली होती. खालच्या न्यायालयाने त्यांना अजन्म कारावासाची शिक्षाही दिली होती. \n\nपण सुप्रीम कोर्टाने डॉक्टर सेन यांना जामीन मंजुर केला आणि आदेश दिला की, \"हा एक लोकशाही देश आहे. ते (माओवाद्यांशी) सहानभूती ठेऊ शकतात. पण फक्त इतक्यानं त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप सिद्ध होत नाही.\"\n\n4 फेब्रुवारी 2011ला आसाममध्ये बंदी घालण्यात आलेली संघटना उल्फाशी संबंधित एका केसच्या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, \"जोपर्यंत एखादी व्यक्ती हिंसेत भाग घेत नाही, दुसऱ्यांना हिंसेसाठी प्रवृत्त करत नाही किंवा शांती भंग करण्यासाठी हिंसा करत नाही तोपर्यंत एखाद्या व्यक्तीला फक्त तो बंदी घातलेल्या संघटनाचा सदस्य आहे म्हणून त्याला दोषी ठरवता येणार नाही.\" \n\n'शहरी माओवादी' असल्याच्या आरोपाखाली मानवी हक्कांवर काम करणाऱ्या 5 कार्यकर्त्यांना अटक होण्यापूर्वी दिल्ली विद्यापीठाच्या हंसराज महाविद्यालयात 'शहरी नक्षलवाद - अदृश्य शत्रू' या विषयावर चर्चासत्र झालं होतं.\n\nत्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विद्यार्थी शाखा असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे राष्ट्रीय संघटन सचिव सुनील आंबेडकर प्रमुख पाहुणे होते. \n\nतर सुप्रीम कोर्टातल्या वकील मोनिका अरोरा मुख्य वक्त्या होत्या. त्यांनी म्हटलं होतं, \"यांच्या समूळ उच्चाटनासाठी एक जोर लावायचा आहे. केरळ, माध्यमं आणि जेएनयू इथंच ते शिल्लक आहेत.\"\n\nविद्यार्थी परिषदेचे नेते आंबेडकर यांनी कम्युनिस्ट विचारधारेच्या लोकांवर अशा पद्धतीने त्यांचे विचार मांडले, \"जणू काही गुन्हेगार असल्यासारखं आपली ओळख लपवत ते फिरत आहेत...."} {"inputs":"...असं एकेकासाठी करण्यापेक्षा सगळ्यांसाठी निर्णय घेण्यात आला तर बरं होईल. पण सरकारकडून ते करण्यात येत नाही. \n\n\"सरकारने मार्च महिन्यामध्ये दुर्मिळ आजारांसाठीचं धोरण जाहीर केलं. त्यात पहिल्या प्रकारच्या आजारांसाठी प्रत्येकी 20 लाखांची मदत जाहीर करण्यात आली. पण SMA तिसऱ्या गटात येतो. त्यासाठी त्यांनी क्राऊड फंडिगचा वापर करता येईल असं म्हटलंय. पण अशा तऱ्हेने पैसे उभे करायला किती वेळ लागेल...आणि सगळ्यांनाच ते जमेल का?\"\n\nदेशात हे औषध उपलब्ध नसल्याने फारशा डॉक्टर्सना या आजारावर उपचार कसे करायचे हे माहित न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारीरिक हालचाली सुधारलेल्या आहेत. पण गेल्या महिन्यात तिला न्यूमोनियासाठी हॉस्पिटलला न्यावं लागलं. एका आठवड्यात तिची सर्दी गेली, पण न्यूमोनियामुळे तिला घरच्या व्हेंटिलेटरवरून हॉस्पिटलच्या मोठ्या व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं होतं. पण आता ती घरी आलेली आहे. तिच्या हातापायांच्या हालचालीत सुधारणा आहे. पण न्यूमोनियामुळे श्वसन यंत्रणेची प्रगती काहीशी मागे पडली आहे.\"\n\nतीराच्या आईबाबांनी तिच्यासाठी निधी उभारून इंजेक्शन आणण्याचं आव्हान यशस्वीपणे पेलल्यानंतर आता अनेकजण त्यांच्याकडे याविषयीचा सल्ला घेतात. \n\nतीराला झोलजेन्स्मा इंजेक्शन देऊन 2 महिने झाले आहेत आणि तिच्या प्रकृतीत सुधारणा होतेय.\n\n\"आम्ही त्यांना ट्रीटमेंट्सबद्दल, इंजेक्शन आणण्यासाठीच्या प्रक्रियांबद्दल, निधी उभारण्यासाठी काय करायचं याबद्दल तर सांगतोच. पण सोबतच बाळांसाठी काय करायचं हे देखील सांगतो. ही बाळं तुम्हाला वेळ देत नाहीत, त्यांची परिस्थिती लगेच बदलते. त्यामुळे सक्शन कसं करायचं किंवा कोणती चाचणी करून घ्यायला हवी, हे देखील आम्ही त्यांना सांगतो,\" मिहीर सांगतात. \n\n'स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी' म्हणजे काय?\n\n'स्पायनल मस्क्युलर एट्रॉफी' आजाराला वैद्यकीय भाषेत SMA म्हणतात. तज्ज्ञांच्या मते, हा आजार जेनेटीक डिसीज म्हणजे, जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे.\n\nप्रत्येक व्यक्तीच्या शरीरात विविध प्रकारची जनुकं असतात. हे जीन प्रोटीन तयार करतात. शरीर सृदृढ ठेवण्यासाठी प्रोटीन विविध प्रकारची कार्य करत असतात.\n\nडॉक्टरांच्या माहितीनुसार, शरीरातील स्नायू आणि मज्जातंतूंना जिवंत रहाण्यासाठी 'सर्व्हायवल मोटोर न्यूरॉन' (MSN) या प्रोटीनची गरज असते. MSN-1 या जनुकातून हे प्रोटीन तयार होतं.\n\nस्पायनल मस्क्युलर एट्रॉफी मध्ये शरीरात हे प्रोटीन योग्य प्रमाणात तयार होत नाही किंवा कमी प्रमाणात होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...असं पॉन्टिंग यांना वाटतं. चीटिंगला खेळात स्थान असू नये. बॅट्समन क्रीझ सोडून पुढे जातात, जेणेकरून चोरटी रन पटकन पूर्ण करता येईल. पण हे योग्य नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला हवं. क्रीझमध्ये नसलेल्या बॅट्समनला पेनल्टी बसायला हवी\". \n\nते पुढे म्हणाले, बॅट्समन चीट करून क्रीझबाहेर राहू नये यासाठी नियम बदलायला हवा. आताच्या नियमात बॅट्समनच्या चीटिंगसाठी कोणतीही तरतूद नाही. पेनल्टी हा चांगला पर्याय आहे. जेणेकरून क्रीझ सोडून जाणाऱ्या बॅट्समनला शिक्षा होईल. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर चर्चा सुरू आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"हातात असल्यामुळे बटलर राजस्थानला मॅच काढून देईल असं चित्र होतं. बटलर आऊट झाला आणि राजस्थानची घसरगुंडी उडाली. \n\nबॉल टेंपरिंग प्रकरणात सहभागाची शिक्षा संपवून कमबॅक करणारा ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्हन स्मिथ २० रन्स करून बाद झाला. त्यापाठोपाठ लगेचच संजू सॅमसन ३० धावांवर आऊट झाला. धोकादायक बेन स्टोक्सला आऊट करत मुजीब उर रहमानने राजस्थानच्या आशा धुळीस मिळवल्या. राजस्थानने २० ओव्हर्समध्ये १७० धावा केल्या आणि किंग्ज इलेव्हन पंजाबने १४ रन्सने थरारक विजय मिळवला. \n\nअश्विनचं म्हणणं काय होतं?\n\nयुक्तिवाद करण्याचा प्रश्नच नाही. मी जे केलं ती प्रतिक्षिप्त क्रिया होती. मी जेमतेम रनअपला सुरुवात केली होती, त्याचवेळी त्याने क्रीझ सोडलं होतं. त्यामुळे आऊट करणं साहजिक होतं. तो माझ्याकडे बघत देखील नव्हता. तो सहज क्रीझ सोडून पुढे गेला होता. \n\nमंकडेड म्हणजे काय?\n\nक्रिकेटमधला बॅट्समनला आऊट करण्याचा हा एक प्रकार आहे. बॉलर रनअपमध्ये असताना, नॉन स्ट्राईकला असलेला बॅट्समन क्रीझमध्ये नसेल तर त्याला रनआऊट करता येतं. अशा रनआऊटला मंकडेड असं म्हटलं जातं. \n\nमंकडेडवरून एवढा वाद का?\n\nबॅट्समनला आऊट करण्यासाठी अनेक प्रकार आहेत. मंकडेड हा आऊट करण्याचा नियमात बसणारा प्रकार आहे. मात्र नैतिकदृष्ट्या ते योग्य मानलं जात नाही. मंकडेड हा आऊट करण्याचा प्रकार स्पिरीट ऑफ दे गेमला धरून नाही असं मानणारा मोठा वर्ग आहे. प्रत्यक्षात मंकडेड नियमाअंतर्गत असल्याने तसं आऊट करण्यात काहीच गैर नाही. \n\nमंकडेड हे नाव का पडलं?\n\n1947 मध्ये भारताचे अष्टपैलू खेळाडू विनू मंकड यांनी अशा पद्धतीने ऑस्ट्रेलियाच्या बिल ब्राऊन यांना आऊट केलं होतं. विनू यांनी दोनदा अशाप्रकारे ब्राऊन यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर असताना, सराव सामन्यात आणि नंतर दुसऱ्या कसोटीत मंकड यांनी ब्राऊन यांना बाद करण्यासाठी ही क्लृप्ती वापरली होती. दरम्यान मंकड यांनी ब्राऊन यांना असं आऊट करण्यापूर्वी एकदा इशारा दिला होता. \n\nजोस बटलर\n\nऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी त्यावेळी मंकड यांच्यावर टीका केली होती. यातूनच आऊट करण्याच्या याप्रकाराला मंकडेड असं नाव मिळालं. \n\nनियम काय सांगतो?\n\nक्रिकेटचे नियम MCC अर्थात मेरलीबोन क्रिकेट क्लब तयार केले जातात. नियम ४२.१५ नुसार, बॉलरला गोलंदाजीच्या रनअपमध्ये असताना बॅट्समनला नॉन स्ट्राईक एन्डला आऊट करता येतं. नॉन स्ट्राईक एन्डला आऊट करण्याचा..."} {"inputs":"...असं म्हटलं जातं. पृथ्वीपासून 800 किमी दूर हा सॅटेलाइट होता. \n\nया सॅटेलाइटचं संरक्षणाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे? \n\nसॅटेलाइटचं सर्वांत महत्त्वाचं काम असतं ते माहिती गोळा करणं. जर आपल्या देशावर एखाद्या सॅटेलाइटने पाळत ठेवली असेल तर तो सॅटेलाइट आपल्याला पाडता येऊ शकतो. \n\nज्या देशाकडे अॅंटी सॅटेलाइट तंत्रज्ञान आहे तो देश सामरिकदृष्ट्या सशक्त समजला जातो. हे तंत्रज्ञान असलेला देश आपल्या शत्रू राष्ट्राची दूरसंचाराची साधनं उद्ध्वस्त करू शकतो त्यामुळे या शत्रू राष्ट्राच्या शक्तीवर नियंत्रण ठेवण्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"संबोधित करण्याआधी नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी म्हणजे सात रेसकोर्सवर कॅबिनेटची बैठक झाली. सुक्षेच्या मुद्द्यावर असलेल्या या बैठकीसाठी सरकारमधील महत्त्वाचे मंत्री उपस्थित होते. या बैठकीनंतर नरेंद्र मोदी यांनी 'मिशन शक्ती'यशस्वी झाल्याची घोषणा केली. \n\nनरेंद्र मोदी मौनात का होते?\n\nनरेंद्र मोदी हे होळीच्या आधीपासून मौनात असल्याचं सांगितलं जातंय. आणि त्याचं कारण आहे होलाष्टक. हिंदू धर्मानसार होळीच्या आधी येणारं होलाष्टक अशुभ मानलं जातं. या काळात शक्यतो कुठलेही शुभ काम केलं जात नाही. आणि त्यामुळेच नरेंद्र मोदी यांनी या काळात प्रचारापासून दूर राहणं पसंत केलं होतं, असं बोललं जात आहे. \n\nत्यामुळे थोड्याच वेळात देशाला संबोधित करताना नरेंद्र मोदी काय बोलणार याची उत्सुकता आहे. \n\nत्यांनी ट्वीटरवरून देशवासियांना माहिती देताना म्हटलंय की, \"माझ्या प्रिय देशवासियांनो, आज सकाळी सुमारे 11.45 - 12.00 वाजण्याच्या दरम्यान मी एक महत्त्वपूर्ण संदेश घेऊन तुमच्यामध्ये येत आहे. हा संदेश तुम्ही टीव्ही, रेडिओ और सोशल मीडियावर ऐकू आणि पाहू शकता.\"\n\nआचारसंहितेचा भंग?\n\nनरेंद्र मोदी यांच हे भाषण आचारसंहितेचा भंग करत नसल्याचं माजी निवडणूक आयुक्त टी.एस. कृष्णमुर्ती यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते सांगतात, \"असा दावा करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे अशी तरतूद आदर्श आचारसंहितेत नाही. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधून भाषण केलं. यामुळे आचारसंहितेचा भंग होईल असं वाटत नाही. अर्थात निवडणूक आयोग याप्रकरणी शहानिशा करू शकतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...असणं एखाद्या नेत्यासाठी फायदेशीर मानलं जातं. आपल्या प्रचारातही ते या बाबीचा वापर करतात. \n\nभारतीय समाजात कुटुंब व्यवस्थेचं मोठं महत्त्व आहे. म्हणूनच 'लिव्ह इन रिलेशनशिप'ला दुय्यम समजलं जातं. पण राजकारणी दोन्ही आघाड्यांवर वाटचाल करतात. आणि अशा नेत्यांना जनतेनंही नाकारलेलं नाही. \n\nकर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी आणि अभिनेत्री राधिका कुमारस्वामी यांच्यातील कथित नातेसंबंध चर्चेत आहेत. व्हॉट्सअपवरील विनोद, कोपरखळ्यांमध्ये हाच विषय असतो. \n\nएच.डी. कुमारस्वामी यांनी सार्वजनिक पातळीवर कधीही राधिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळाली. \n\nजीवन वळणवाटांनी भरलेलं असतं. मंगळवारी पत्रकारांशी बोलताना जया जेटली म्हणाल्या, \"जॉर्ज यांच्या निधनाची बातमी लैला यांनीच सांगितली आणि त्यांनीच मला घरी बोलावून घेतलं.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...असताना परीक्षा पुढे ढकलणं निषेधार्ह आहे. याचं समर्थन होऊच शकत नाही, तातडीने हा निर्णय बदलला पाहिजे,\" असं महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबेंनी म्हटलं.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा हा निर्णय मागे घेण्याची मागणी केली.\n\n4. प्रशासनातील समन्वयाचा अभाव?\n\nहा सगळा प्रकार सुरु असतानाच राज्य सरकारमधील तीन पक्ष तसंच प्रशासन या सगळ्यांमधील समन्वयाचा अभावही स्पष्टपणे दिसून आला. या निर्णयाबाबत आपल्याला माहिती नव्हतं, अशीच प्रतिक्रिया सरकारमधील मंत्र्यांकडून येऊ लागली. \n\n\"... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी) परीक्षेची नवी तारीख जाहीर होईल, आता त्यावर विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया येते, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...असल्याचे तिने ऐकलं. ॲनाने आयर्लंड हे नाव याआधी कधीही ऐकलं नव्हतं. ही फ्लाईट आणखी घाबरवणारी होती.\n\nमला वेगवेगळी नावं देण्यात आली.\n\nविमानातून बाहेर पडताना तिचा चेहरा अश्रूंनी पार भिजून गेला होता. पण दुर्दैव पाहा - चेक-इन डेस्कवरच्या बाईप्रमाणे विमानातळावरील मदतनीस व्यकतीलाही तिच्या या असहाय अवताराची विचारपूस करावीशी वाटली नाही, वर एक स्मितहास्य करून तिने त्यांना पुढे जाऊ दिले.\n\nआता मात्र ॲनाने ठरवलं होतं, एकदा का विमानतळावर पोहोचलो की हिंमत करायची आणि पळ काढायचा.\n\nपण हे विमानतळ म्हणजे एखाद्या बसस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात हंगेरीची होत गेली.\n\nतेव्हापासून तिचा नरकवास सुरू झाला. तिच्यासोबत बळजबरीने हजारो पुरुषांनी सेक्स केला. एकापाठोपाठ एक. \n\nदिवसाचा सूर्यप्रकाश तिने कित्येक महिने पाहिलाच नव्हता. जेव्हा क्लायंट नसतील तेव्हाच तिला झोपण्याची परवानगी होती. पण क्लायंटची रीघ थांबायचीच कुठे? दररोज जवळपास 20 जण क्लायंट होते. कधीकधी तर अन्नपाणीही मिळायचं नाही. आणि जे मिळायचं ते एखादी ब्रेडची स्लाईस किंवा कुणाचं तरी उष्टं-खरकटं किंवा नको असलेलं अन्न.\n\nएकीकडे झोपेची, अन्नाची उपासमार तर दुसरीकडे अनन्वित शोषण, यामुळे तिचं वजन झपाट्याने कमी झालं. तिचा मेंदू नीट काम करेनासा झाला. \n\nग्राहक अर्ध्या तासासाठी 80 ते 100 युरो मोजायचे तर एक तासासाठी 160 ते 200 युरोमध्ये तिच्या शरीराकडून हवी ती भूक भागवून घ्यायचे. रक्तस्राव होत असलेल्या अवस्थेत कुणी तिला सोडून जाई तर काहीवेळा तिच्यात साधं उभं राहण्याचीही शक्ती उरायची नाही.\n\nकाही वेळा इतक्या मरणप्राय वेदनांना ती सामोरं गेली की आता आपण संपलोच, असं तिला वाटायचं.\n\nपासपोर्टसाठी मला शोधाशोध करावी लागली\n\nती कुठे आहे याची तिला कल्पना आहे का, पबमधील संगीत ऐकायचं आहे का किंवा फिरायला जायचं का, असंही काही जण तिला विचारायचे. पण ती म्हणते त्यांना पूर्ण कल्पना होती की मी आणि माझ्यासारख्या इतर मुली, आमच्या इच्छेविरुद्ध इथे आहोत.\n\n\"त्यांना माहिती होतं की आम्हाला त्या ठिकाणी डांबून ठेवलं आहे. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती,\" ती आठवून सांगते.\n\nॲनाच्या शरीराच्या इंचाइंचावर जखमा होत्या, त्यातून हे स्पष्टच दिसत होते. दरदिवशी नव्या जखमा होत होत्या आणि जुन्या जखमांचे व्रण फिकट होत होते. त्यांना सगळं दिसत होतं. पण त्यांना त्याची पर्वा नव्हती. तिला एकजात सगळ्यांचा तिरस्कार वाटत होता. घृणा वाटत होती.\n\nॲनाला डांबून ठेवल्याच्या चार महिन्यांनंतर, साधारण जुलैमध्ये नेहमीसारखा खेळ चालू असताना कधी नव्हे इतक्यांदा फोन खणखणत होते. त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांनी फ्लॅटवर धाड टाकली आणि सर्व मुलींना ताब्यात घेतलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी बाई आणि ज्या पुरुषांनी हा सगळा खेळ मांडला होता, त्यांना आधीच याची कुणकुण लागल्याने ते पसार झाले होते.\n\nसोबत लॅपटॉप आणि रोख रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला होता. पोलीस येणार असल्याची खबर त्यांना कळलीच कशी, याचे ॲनाला राहून राहून आश्चर्य वाटत होतं.\n\nधाड घातल्यावर पोलिसांनी फ्लॅटचे फोटो काढले, वापरलेल्या..."} {"inputs":"...असल्याचे लक्षात आलं आहे. \n\n'ब्लू व्हेल'शी संबंधित आत्महत्यांच्या बातम्या दररोज येत असताना, शाळा मात्र धोका पत्करू इच्छित नाहीत. \n\nपंजाबमधील स्प्रिंग डेल स्कूलचे प्राचार्य राजीव शर्मांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत. ''माझ्या मते हे ड्रग्जसारखं आहे. पहिली पायरी म्हणजे ते घेऊच नये. आयुष्यापेक्षा महत्त्वाचं काही नाही,'' असं त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं. \n\nकथित ब्लू व्हेल चॅलेंज संदर्भात शाळांतून विद्यार्थ्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत आहेत.\n\nप्राचार्य शर्मा यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेंज'मध्ये भाग घेतल्याचं सांगतात, पण ब्लू व्हेल चॅलेंजच्या अस्तित्वाचे काहीच पुरावे नाहीत.'' \n\nमुलांचं मानसिक आरोग्य हा सर्वात दुर्लक्षित असल्याचं त्यांनी सांगितले. ''मुलांचं मानसिक आरोग्य कसं सुधारायचं, आत्महत्या कशा रोखायच्या, याचा कोणताही राष्ट्रीय कार्यक्रम नाहीच, अगदी मार्गदर्शक तत्त्वंही नाहीत,'' असं ते म्हणाले. \n\n''दररोज मुलांशी संवाद कसा साधायचा, हेच आपल्याला माहीत नाही. अशा स्थितीत संकट काळात मुलांशी कसं बोलणार? काय करू नये हे सांगण्यापेक्षा, खरी गरज आहे ती मुलांचं ऐेकण्याची,'' असे ते म्हणाले. \n\n(रवींद्र सिंग रॉबिन यांनी पाठवलेल्या तपशीलासह)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...असल्यामुळे खेळायचं कुठे हा प्रश्न नसतो. डावखुरा नटराजन या स्पर्धांमध्ये बॉलिंग करू लागला. \n\nविकेटचा आनंद साजरा करताना नटराजन\n\nआयताकृती मैदान, कर्ण्यावर चाललेली स्थानिकांची कॉमेंट्री, आपल्या आवडत्या खेळाडूंची नावं प्रिंट केलेले टीशर्ट अशा वातावरणात टेनिस बॉलच्या मॅचेस होतात. गाव सधन असेल तर विजेत्यांना चषक, बक्षीस रक्कम, फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार अशी तजवीज होते. अशा स्पर्धांमध्ये एखाद्या युवा खेळाडूला टॅलेंट स्काऊट हेरतात आणि त्याचं करिअर बनतं अशा गोष्टी आपण मोठ्या खेळाडूंबाबत अनेकदा ऐकल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सहा मॅच खेळला. त्याने दोन विकेट्स घेतल्या. अपेक्षेनुरुप पंजाबने त्याला रिलीजही केलं. \n\nआयपीएलच्या पटलावर शेकडो खेळाडू येतात, लुप्त होतात. काहीजण चमकतात आणि विरुन जातात. काहीजण एका हंगामाचे चमत्कार ठरतात. नटराजन आला पण नोंद घेण्यापूर्वीच पंजाबने सोडूनही दिलं. त्याचं नशीब पातेऱ्याखालीच राहिलं. \n\nपुढच्याच वर्षी पंजाबहून तो थेट सनरायझर्स हैदराबादच्या कॅम्पमध्ये दाखल झाला. गुणवान परंतु प्रसिद्धीपासून दूर असलेल्या खेळाडूंना संधी देणारा संघ अशी हैदराबादची ओळख आहे. ते माणसांवर विश्वास ठेवतात. नटराजन दोन हंगाम हैदराबाद संघाचा भाग होता. अंतिम अकरा साधारण पक्की असल्यान त्याला संधी मिळाली नाही. परंतु दीड महिना मोठ्या खेळाडूंकडून शिकायला मिळालं. पैसा मिळाला. \n\nयंदाचं वर्ष कोरोनामुळे सगळ्यांसाठीच अवघड गेलं आहे. परंतु नटराजनसाठी हे वर्ष संधीचं, प्रसिद्धीचं, कौतुकाचं ठरलं आहे. \n\nम्हणून जर्सीवर 'जेपी' \n\nकारकीर्दीत नवनवी शिखरं गाठू लागल्यावर वाटेत कुणीकुणी मदत केली याचे ऋण जपणारे कमी असतात. नटराजन जयप्रकाश यांना जराही विसरलेला नाही. जयप्रकाश यांनी गावातल्या मुलाला महानगरीत आणलं, त्याच्या गुणकौशल्यांना व्यासपीठ मिळवून दिलं. गुरुप्रती आदर म्हणून नटराजनच्या जर्सीवर जेपी नट्टू असं लिहिलेलं असतं. जयप्रकाश यांच्या नावाचं आद्याक्षर म्हणून जेपी आणि नटराजनचा शॉर्टफॉर्म म्हणून नट्टू. \n\nअॅक्शन वादाच्या भोवऱ्यात\n\nअक्शन वादाच्या भोवऱ्यात सापडणं हे कोणत्याही बॉलरसाठी दुर्देवी असतं. कारण बॉलिंगवर मर्यादा येतात किंवा बंदी येते. आत्मविश्वासाला तडा जातो. आपल्या अस्त्रावर घाला पडल्यासारखं होतं. अक्शनमध्ये तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली बदल करावे लागतात. ते बदल तांत्रिक समितीने स्वीकारल्यानंतरच पुन्हा बॉलिंग करावी लागते. \n\nडावखुरा फास्ट बॉलर असणाऱ्या नटराजनने तामिळनाडूकरता पदार्पण केलं. मात्र पहिल्याच मॅचमध्ये अंपायर्सनी त्याच्या अक्शन संदर्भात मॅचरेफरींना रिपोर्ट दिला. लहान खेडयातल्या खेळाडूसाठी बायोमेकॅनिक्स वगैरे संकल्पना कोसो दूर होत्या. पण तुम्ही चांगले असाल तर चांगली माणसं अडचणीच्या वेळी उभी राहतात हे नटराजनच्या बाबतीत पुन्हा सिद्ध झालं. \n\nनटराजन\n\nसुनील सुब्रमण्यम हे तामिळनाडू क्रिकेटवर्तुळातलं जाणकार कोच. त्यांनी नटराजनला आवश्यक बदल सुचवले. बदललेल्या अक्शनसह तो अचूक बॉलिंग करू शकतो आहे की नाही याची चाचपणी केली. यॉर्कर्स घोटीव होण्यासाठी काम..."} {"inputs":"...असा कायम व्यवस्था उभ्या राहिल्याखेरीज महाराष्ट्र बाहेर पडणार नाही. त्यासाठी वेळही आपल्याकडे मोजका आहे.\n\nहाफकिन इन्स्टीट्यूटची इमारत\n\nहे चुकीचं घडलं त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि जे हवं आहे ते उभारण्यासाठी एका गोष्टीची गरज आहे ती म्हणजे राजकीय इच्छाशक्ती. महाराष्ट्रजनांनी या कोरोनाकाळात दुभंगलेलं राजकीय विश्व अनुभवलं आणि त्याचे परिणामही भोगले.\n\nराजकारणात मतभेद आणि विरोध असणारच, पण असा दुभंग अशा काळात अधिक नुकसान करतो. त्यानं तसं केलंही. नैसर्गिक संकटाच्या काळात एकत्र येणं हा महाराष्ट्राच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल ते स्पष्ट करतो. \n\nत्यामुळेच महाराष्ट्राला या अर्थकोंडीतूनही सुटायचे आहे. पहिल्या लाटेतून सावरत असतांनाच दुसऱ्या लाटेतला लॉकडाऊन अवतरला. उद्योग-व्यापारच जगताचा त्याला विरोध होता. पण जीवाचं मोल शेवटी अधिकच असतं. पण त्यानं कमी होणा-या अर्थगतीचं मोल देणं टाळता येणार नाही. \n\nत्यासाठीच महाराष्ट्राला या आव्हानाला सामोरं जायचं असेल तर अचूक अर्थव्यवस्थापन अत्यावश्यक आहे. राज्य सरकारला केंद्राकडे कायमच बोट दाखवता येणार नाही. सध्या झालेल्या नुकसानातून दिलासा देण्यासाठी मोठ्या लोकसंख्येसाठी योजना कराव्या लागतील.\n\nपण दुसरीकडे, कोरोनाचं संकट परत येऊ शकतं, अनेक लाट येऊ शकतात हे गृहित धरुन अर्थ नियोजन करणं हे सुद्धा आवश्यक असेल. प्रत्येक वेळेस काही महिन्यांचा लॉकडाऊन करणं हे कोणत्याही सरकारला वा अर्थव्यवस्थेला परवडणारं नाही. \n\nम्हणून त्यासाठीच अर्थनियोजनाचा मोठा हिस्सा पायाभूत आरोग्य व्यवस्थेवर खर्च महाराष्ट्रानं करावा. आतापर्यंत केला गेलेला खर्च आणि उभारलेल्या व्यवस्था पुरेशा नव्हत्या हे कोरोना साथीनं उघड केलं आहे. \n\nराज्य सरकार मोफत लसीकरणासाठी जवळपास सात हजार कोटी रुपये खर्च करायला तयार आहे. पण त्यासोबतच कायमस्वरुपी हॉस्पिटल्स, ऑक्सिजन निर्मिती प्लांट्स, वैद्यकीय उपकरणांची निर्मिती, औषध निर्मिती, त्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्मिती यांमध्ये मोठी आणि तात्काळ गुंतवणूक करणं आवश्यक असेल. \n\nअशी सुसज्ज आणि कितीही मोठ्या लाटेला उत्तर देणारी यंत्रणा जर असेल तरच पुन्हा लॉकडाऊनचा पर्याय निवडावा लागणार नाही आणि अर्थचक्रही सुरक्षित राहील.\n\nसामाजिक असमानता \n\nकोरोनाच्या संकटानं भारतीय समाजातली असमानता अधिक अधोरेखित केली, महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. असमानता अनेक पातळ्यांवर असते. प्रांतांच्या, अर्थिक स्तरांच्या, जातींच्या, वर्गांच्या. जेव्हा व्यवस्था कोलमडते तेव्हा भेदभाव सुरु होतो. \n\nउदाहरणार्थ, उत्तम वैद्यकीय सुविधा केवळ शहरांमध्येच एकवटल्या असल्या, तर ग्रामीण भागातल्या जनतेला त्या उपलब्ध होत नाहीत. शहरांमध्येही त्या निवडक हॉस्पिटल्समध्येच उपलब्ध होत असल्या तर खालच्या आर्थिक स्तरांतल्या वर्गाला त्या उपलब्ध होत नाहीत.\n\nमर्यादित आणि महागडी औषधं सगळेच घेऊ शकत नाहीत. या संकटाच्या काळात समाज एकत्र येऊन एकमेकांना मदत करतांना पहायला मिळाला, पण दुसरीकडे ही असमानताही डोळ्यांतून सुटण्यासारखी नाही. कोविड सेंटर्समध्ये सगळ्या वर्गांतले लोक उपचार..."} {"inputs":"...असा दावा केला जातो.\n\nमानसिक तक्रारींचा सामना करणाऱ्या बऱ्याच जणांची अडचण अशी असते की ते आपल्याला काय त्रास होतोय, हे कुणालाही सहज सांगू शकत नाहीत. समोरची व्यक्ती आपल्याविषयी काहीतरी भलतंच मत बनवेल, अशी भीती त्यांना वाटते. \n\nमात्र, यंत्राबाबत ही अडचण येत नाही. तुम्ही त्यांच्याशी काहीही बोलू शकता. यंत्र तुमच्याविषयी मत तयार करत नाहीत. \n\nहे बॉट्स अशाप्रकारे डिझाईन केलेले असतात की त्यांच्याशी बोलताना एखाद्या जिवंत व्यक्तीशी बोलल्यासारखं वाटतं. असं वाटतं ती व्यक्ती तुमचं म्हणणं नीट ऐकून तुम्हाला योग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातून बाहेरच पडू शकत नाहीय आणि मी आता माझी नस कापणार आहे, अशावेळी मी चॅटबॉटमध्ये काय लिहिणार. याऐवजी एखाद्या व्यक्तीशी बोलताना ती तुमच्या मनातली अस्वस्थता बाहेर काढेल. तुमच्याशी भांडून, नाराज होऊन, प्रेमाने समजावून, इकडल्या-तिकडल्या गप्पा मारून तुमच्या मनातलं काढून घेईल. पण, चॅटबॉटमध्ये मी हे कधीही लिहिणार नाही की मला जीव द्यावासा वाटतोय.\"\n\nदिल्लीत राहणाऱ्या रश्मी यांनीही एका बॉटशी गप्पा मारल्या आहेत. \n\nत्या म्हणतात, \"सुरुवातीला मला सगळं चांगलं वाटलं. पण, काही वेळाने असं वाटलं की मला काय म्हणायचं आहे, ते त्याला कळत नाहीय. त्याला कळत नव्हतं तेव्हा तो तेच-तेच प्रश्न विचारत होता.\"\n\n\"थोडीफार अँक्झाईटी असणाऱ्यांसाठी हे ठिक आहे. पण, जे क्लिनिकल डिप्रेशनमध्ये आहेत त्यांच्यासाठी तर बरेचदा फोन उचलणंही अवघड असतं. त्यामुळे अशी एखादी व्यक्ती फोन उचलून त्यातलं एखादं अॅप्लिकेशन उघडून चॅट करेल, हे कदाचित शक्य नाही.\"\n\nकंपन्यांचंही म्हणणं आहे की चॅटबॉट्स डॉक्टर्सची जागा घेऊ शकत नाहीत. \n\nआत्महत्या किंवा लैंगिक छळाची प्रकरणं\n\nएक चॅटबॉट केवळ त्याच गोष्टी समजू शकतो ज्यासाठी त्याला ट्रेन करण्यात आलं आहे. मानसिक आजारांची अडचण अशी असते की त्यांचा कुठलाच ठरलेला पॅटर्न नसतो. प्रत्येकाचा मेंदू वेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट होत असतो. \n\nअनेकदा मनस्थिती अशी होते की आत्महत्येचे विचार मनात घोळू लागतात आणि लोक आत्महत्या करतातसुद्धा. अशा परिस्थितीत चॅटबॉटचा उपयोग होत नाही. \n\n2018 साली बीबीसीचे पत्रकार जॉफ व्हाईट यांना असं लक्षात आलं की काही चॅटबॉट्सना लहान मुलांच्या लैंगिक शोषणाची समस्या कळलीच नाही. \n\nवायसा कंपनीचा चॅटबॉटही या चाचणीत फेल झाला. वायसाच्या जो अग्रवाल सांगतात, \"त्यानंतर आम्ही अनेक बदल केले. अशा कुठल्याही प्रकरणात वायसा एक हेल्पलाईन देते.\"\n\nआत्महत्येसारख्या विषयावरही अनेक चॅटबॉट्स हेल्पलाईन क्रमांक देतात. त्यावर फोन करून मदत मिळवता येते. \n\nचॅटबॉट्स खरंच उपयोगी आहेत का?\n\nबऱ्याच जाणकारांचं म्हणणं आहे की चॅटबॉटच्या संयमित वापराचे फायदे होतात. \n\nकृत्रिम प्रज्ञेशी संबधित कंपनी इंटिग्रेशन विझार्ड्सचे सीईओ कुणाल किसलय म्हणतात, \"गुंतागुंतीच्या आजारांसाठी हे डिझाईन केलेले नाहीत. मात्र, मानसिक तणावाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापेक्षा चॅटबॉट्सवर बोलणं, अधिक सुलभ आहे.\"\n\n\"हे चॅटबॉट्स लोकांना इंगेज करतात. त्यांच्याशी..."} {"inputs":"...असोसिएशनच्या नियमाप्रमाणं या सर्व तालमींमध्ये एकावेळी फक्त एकच परदेशी नागरिक सुमोचं प्रशिक्षण घेऊ शकतो.\n\nतालीम आणि प्रशिक्षण\n\nइथं केवळ 15 वर्षं वयाच्या उमेदवारांनाच प्रवेश दिला जातो. फार झालं तर त्यांचं वय 23 वर्षांपेक्षा जास्त नसावं असा नियम आहे.\n\nप्रवेश मिळाल्यानंतर ते जपानी भाषा बोलतात. जपानी पद्धतीचा आहार घेतात. जपानी वस्त्रं परिधान करतात. त्यांचं अवघं आयुष्यच जपानी होऊन जातं.\n\n\"सुरुवातीच्या प्रशिक्षण काळात ते कनिष्ठ योद्ध्यांसारखे असतात,\" सुमो तज्ज्ञ, माजी समालोचक आणि जपान टाइम्सचे स्तंभलेख... उर्वरित लेख लिहा:","targets":"तो या पायरीवर पोहोचतो, तेव्हा श्रेष्ठतेच्या क्रमानुसार प्रतिमहिना तब्बल 12 हजार डॉलर ते 60 हजार डॉलरपर्यंत पगार मिळतो. यात प्रायोजकत्वाचाही समावेश असतो. इतर भरपूर सवलती असतातच.\n\nगर्लफ्रेंड नाही आणि मोबाईलपण नाही\n\nकनिष्ठ पहेलवानांना थंडीतही पातळ सुती कपडे आणि लाकडी खडावा घालावी लागते. सुमो पहेलवानांना वाहन चालवण्यास बंदी असते. पण वरिष्ठ आणि उत्कृष्ट पहेलवानांकडे वाहनचालक असतात.\n\nसार्वजनिक जीवनात सूमो पहेलवानांनी कसं वागावं याचेही नियम आहेत.\n\nखासगी वाहनचालक नेमणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे आणि सुमो पहेलवानांची गरजही. कारण त्यांच्या पोटामुळे त्यांना स्टिअरिंग हाताळणं कठीण जातं.\n\nश्रेष्ठता क्रमानुसार पहिल्या आणि दुसऱ्या गटातील पहेलवानांना वगळून इतरांना मोबाईल फोन ठेवण्यास बंदी आहे. त्यांना गर्लफ्रेंडपण असू नये. असा नियम आहे.\n\nमहिला तालमीमध्ये येऊ शकत नाहीत किंवा राहू शकत नाही. पहेलवान लग्न करू शकत नाही किंवा दुसऱ्या गटात पोहोचण्याआधी आपल्या पत्नीसोबत बाहेर जाऊ शकतं नाही.\n\nयातही कडक नियम असा आहे की, जर एखादा पहेलवान जखमी झाला तर त्याचा श्रेष्ठता क्रम हा दुसऱ्या गटातून तिसऱ्या गटात सरकतो. त्यानंतर त्याला आपली पत्नी आणि मुलाला सोडून तालमीमध्ये परत यावं लागतं.\n\nएखादा प्रशिक्षणार्थी पहेलवान आपल्या गुरूंच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही, तेव्हा काय होतं?\n\nसुमोचे जाणकार मार्क बकटन सांगतात, \"त्यांच्यासोबत फार वाईट होतं. 2007 मध्ये त्या मुलाच्या मृत्यूआधी सुमो पहेलवानांना मारहाणीच्या घटना सर्रास व्हायच्यात. त्यांच्या पाठीवर किंवा पोटरीवर दिसणारे वळच सगळं सांगायचे.\"\n\nगेल्या वर्षी एका प्रशिक्षणार्थी पहेलवानाच्या डोळ्याला इजा झाली. त्याला 2 लाख 88 हजार डॉलरची नुकसानभरपाई द्यावी लागल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला होता.\n\nमंगोलियन ग्रँड चँपियन हाकूहो यानं आपल्याला मारहाण झाल्याचं सांगितलं.\n\nमंगोलियन ग्रँड चँपियन हाकूहो यानं धक्कादायक खुलासा केला. \"आज माझ्या विजयानंतरचा आनंदी चेहरा तुम्हाला दिसतो. पण एक वेळ अशी होती की मी रोज रडायचो.\"\n\n\"मारहाणीनंतर सुरुवातीच्या 20 मिनिटांमध्ये फार दुखतं. त्यानंतर तुम्हाला सवय होते. तुम्हाला मारहाण होत असली, तरी नंतर तुम्हाला फारसं दुखतं नाही. मलाही मारहाण झाली होती. पण माझ्या वरिष्ठ पहेलवानांनी सांगितलं की, हे सगळं माझ्या भल्यासाठी सुरू आहे. मी फार रडलो होतो.\"\n\nगोपनीयतेचा भंग करणं\n\nइतक्या..."} {"inputs":"...अहंगंडाला धक्का बसतो आणि तेव्हाच जाती अत्याचारांना सुरुवात होते. \n\nपूर्वी अत्याचार होते पण ते 'स्वाभाविक' मानले जाण्यापासून आधुनिक काळात ते जातीच्या नावावर अपमान सहन करणार नाहीत, इथपर्यंत हा बदल होत जातो. काळानुरूप अत्याचाराचे स्वरूप बदलले आहे आणि त्याविरुद्ध किंवा बाजूनेही बोलण्याच्या, समजावून घेण्याच्या पद्धतीतही बदल होत आहेत.\n\nआंदोलनकर्त्यांना पोलीस ताब्यात घेताना.\n\nजागतिकीकरणानंतर या वास्तवात बदल होऊ लागले. जातीअंत मागे पडत जाती अस्मिता टोकदारपणे पुढे येऊ लागल्या. बदलत्या अर्थव्यवस्थेच्या पर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रम करायचे किंवा करायचे नाहीत हे जातीनुसार ठरते.\n\nश्रमशक्ती जात्याधिष्ठित आहे. भारतातील ब्राह्मणी भांडवलशाहीने जातिवर्चस्वामुळे स्वजात केंद्री, नात्यागोत्यात, सालोहित म्हणजे रक्तसंबंधात अर्थकारण मर्यादित ठेवले. \n\nस्ववर्गाच्या हितासाठी युरोपामधील भांडवलदार वर्गाने लोकांची क्रयशक्ती वाढविण्याचे काम केले. सरंजामशाही संपवून औद्योगिक भांडवलशाही आणली. परंतु भारतातील उच्चजातवर्गीय भांडवलदार वर्गाने ही कामगिरी बजावली नाही. परिणामी समाजव्यवस्थेचा पायाभूत भाग असणारी जात शोषणाची संस्था म्हणून कायम राहिली. विकासात अडथळे निर्माण झाले.\n\nसुरुवातीच्या काळात जातीविरोधी चळवळीच्या परिणामी नवबौद्ध समुदाय शिकला, संघटित होऊन संघर्ष करू लागला, त्याचावर हल्ले झाले. 21व्या शतकात ही प्रक्रिया आता मातंग समुदायात सुरू झालेली दिसते. शिक्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे. जात संघटनांचे प्रमाणही वाढले आहे. आपल्या जातीच्या माणसावर अन्याय झाला तर या संघटना दाद मागू लागल्या आहेत. \n\nआत्मसन्मानाने उभे राहण्याची जाती समाजातील अशीच पद्धती राहिली आहे. आत्मसन्मानाची उभारणी होऊ लागली की त्याचा दुसरा परिणाम त्या जातीसमूहावर उच्चजातवर्गाकडून अत्याचार वाढण्यात होतो. \n\nमहाराष्ट्रात अलीकडील काळात मातंग जातीच्या व्यक्तींवर हल्ले होण्याचे प्रमाण याही कारणामुळे वाढताना दिसत आहे. यासाठी जळगाव आणि लातूर जिल्ह्यातील घडलेल्या दोन घटना लक्षात घेतल्या तरी जातवास्तव अधोरेखित होईल.\n\nवाकडी, ता. जामनेर, जि. जळगाव येथे विहिरीत पोहणे हा गुन्हा ठरवला जाऊन चामड्याचा पट्टा, दांडकी यांनी बेदम मारहाण करण्यात आली आहे. मातंग समाजाची मुले विहिरीत पोहल्यामुळे नग्न करून अत्याचार करण्यात आले. मारहाण करणे जणू 'मर्दुमकी' असल्याच्या थाटात त्याचा व्हिडीओ बनविण्यात आला. त्यात मारहाण करणारे जातीवाचक भाषा वापरतात, हसतहसत- मज्जा घेत मारहाण करतात. हे जाती क्रौर्य आहे. ही आहे जातपुरुषसत्ताक मानसिकता! \n\nपोलीस यंत्रणाही जाती प्रभावपासून मुक्त नाही. अशा घटनांमध्ये तक्रार दाखलच करून न घेणे हा उपाय योजला जातो. जामनेर मध्येही सुरुवातीला तेच घडले आहे. मारहाण करणार्‍यांमध्ये भटक्या गोसावी समाजातील शेतकाऱ्यांचाही समावेश आहे.\n\nजळगाव जिल्ह्यातील वाकडी गावचे प्रकरण ताजे असतानाच लातूर जिल्ह्यातही अशीच किंबहुना याहीपेक्षा भयानक घटना घडली. इतकी की गावातील सवर्णांनी केलेल्या भेदभाव, छळ आणि सामाजिक बहिष्काराला..."} {"inputs":"...अॅमेझॉनच्या वणव्याला एनजीओ जबाबदार असल्याचा आरोप करत आणखी एक वरची पातळी गाठली आहे.\n\nत्यांच्या वक्तव्यानं आंतरराष्ट्रीय समुदायाला जरे धक्का बसला असला तरी ब्राझीलमध्ये त्यांच्या समर्थकांना ते जे बोलतायेत त्यावर 100 टक्के विश्वास आहे. \n\nपण या वक्तव्याला छेद देणारा आणि या वादावर प्रभाव पाडू शकणारा एक महत्त्वाचा आवाज आहे ब्राझीलमधील शेतकऱ्यांचा.\n\nकोणालाही असे वाटू शकते की अॅमेझॉनमध्ये शेतीसाठी अधिकाधिक जमीन उपलब्ध होण्यासाठी त्यांचा पाठिंबा असेल. पण काही शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की बोल्सोनारो यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल समोर आलेल्या सॅटेलाईट डेटाने पर्यावरणवाद्यांच्या संतापात आणखी भर घातली आहे. \n\nआकडेवारीनुसार ब्राझीलमध्ये यावर्षी 75000 आगीच्या घटना घडल्या आहेत तर 2018 मध्ये हा आकडा 40000 होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...अॅम्बुलन्समध्ये असताना शुद्धीवर आले. दवाखान्यात पोहोचले तेव्हा त्यांच्याजवळ घरचं कुणीही नव्हतं. त्यांनी आसपासच्या लोकांना घरातल्यांचा नंबर देऊन दवाखान्यात बोलावून घ्यायची सूचना केली. \n\nते सांगतात, \"त्यावेळी कदाचित डॉक्टरांचं माझ्याकडे जास्त लक्ष नव्हतं. माझं डोकं प्रचंड दुखत होतं, डोक्यातून रक्त वाहत होतं. माझ्यासमोर एक व्यक्ती होती, त्यांचे दोन्ही हाताला जखम झाली होती. तुमचे दोन्ही हात कापायला लागतील, असं डॉक्टरांनी त्यांना म्हटलं. हे सगळं ऐकून मी गप्प बसलो. माझ्यापेक्षाही अधिक त्रास सहन करणारं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते उपचार घेत आहेत. \n\nमोठ्या डॉक्टरकडे काही दिवसांनंतर जाणार, असं ते सांगतात. कारण अजूनही वातावरण चिघळण्याची भीती त्यांना वाटते. \n\n'त्यांना हिंदू नाही म्हणू शकत'\n\nघटनेविषयी अधिक विचारल्यावर झुबैर सांगतात, \"काही वाईट माणसं जास्तीत जास्त तुमचा जीव घेऊ शकतात. त्यापेक्षा जास्त काही करू शकत नाही. मला तेव्हाही भीती वाटत नव्हती, आजही वाटत नाहीये आणि कधीच वाटणार नाही. अन्यायाची भीती वाटणं सगळ्यात मोठी चूक आहे. भीती तेव्हा वाटते जेव्हा तुम्ही एखादं वाईट काम करत असता. मी तर असं काहीच केलं नव्हतं, त्यामुळे भीती वाटायचं कारणच नाही. भीती तर त्यांना वाटायला पाहिजे होती, जे एकामागोमाग एक माझ्यावर तुटून पडले होते.\" \n\nदेशाच्या राजधानीत दिल्लीत असा प्रसंग अनुभवायला मिळेल, याचा कधीच विचार केला नव्हता, असं झुबैर सांगतात. \n\nते पुढे म्हणतात, \"मी एक संदेश देऊ इच्छितो. हिंदू,मुस्लीम, ख्रिश्चन ...कोणताच धर्म चुकीची शिकवण देत नाही. ज्यांनी माझ्यासोबत असं वर्तन केलं त्यांना माणुसकीचे शत्रूच म्हणता येईल. त्यांना एखाद्या धर्माशी जोडणं मला योग्य वाटत नाही. हिंदूंनी माझ्यासोबत असं केलं, हे मी म्हणू शकत नाही. असं करणारा ना हिंदू असतो, ना मुसलमान. प्रत्येक धर्म प्रेम आणि शांतीचा संदेश देतो.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आकर्षित करून घेतलं.\n\nआधी आम्ही शाळेचे मुख्याध्यापक अण्णासाहेब केसकर यांना भेटलो. \"आमच्या शाळेची विद्यार्थीसंख्या आहे 210. यात 85 विद्यार्थिनी आहेत. बुहतेक मुलं अनाथ आहेत.\n\n\"गेल्या 15 वर्षांपासून महाराज या मुलांचा शैक्षणिक खर्च स्वत: करत आहेत. इतकंच नाही तर महाराज स्वत: 9वी आणि 10वीच्या मुलांचा सायन्सचा क्लास घेतात,\" त्यांनी सांगितलं.\n\nयानंतर केसकर यांनी आम्हाला शाळेतील संगणक कक्ष आणि डिजिटल क्लासरूम दाखवली. 5वी ते 10वी पर्यंतची ही शाळा आहे. परीक्षा सुरू असल्यानं मैदानातल्या व्यासपीठावर मुलांची द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा होत्या. महाराजांचं आसन समोर मध्यभागी होतं.\n\nआम्हाला चहा देण्यात आला आणि तितक्यात इंदोरीकर महाराज आले. \"पाहिलं का काम? कसं वाटलं?\" त्यांनी विचारलं.\n\n\"तुमचं काम पाहिलं. पण आता तुमच्याशी बोलायचंय,\" मी म्हणालो. ते काहीच बोलले नाहीत आणि खाली जाऊ लागले.\n\nकिरण महाराज त्यांच्या मागेमागे गेले आणि त्यांना मुलाखतीसाठी विचारणा केली. पण महाराजांनी नकार दिला.\n\nकाही क्षणांनी महाराजांची गाडी सुरू होण्याचा आवाज आला. आम्ही खाली गेलो, महाराज होते तिथे.\n\n\"महाराज, तुम्ही आम्हाला 5 मिनिटं द्या,\" मी म्हणालो.\n\n\"माझ्या वतीनं दीपक महाराज देशमुख तुमच्याशी बोलतील,\" त्यांनी सांगितलं आणि ते गाडीच्या फ्रंट सीटवर बसून कीर्तनासाठी निघून गेले.\n\n'महाराजांचा दृष्टिकोन समजून घ्यावा'\n\nयानंतर आम्ही वरच्या मजल्यावरील खोलीत परत आलो. तिथे आम्हाला दीपक महाराज देशमुख भेटले आणि त्यांनी इंदुरीकरांच्या वतीनं आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली.\n\nमहाराजांच्या कीर्तनांमधील महिलांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, \"तुम्ही महाराजांचं लाईव्ह कीर्तन ऐका. एकच वाक्य पकडून त्यांच्याविषयीचं मत बनवू नका. महाराज त्यांच्या कीर्तनात पाच-पन्नास आक्षेपार्ह वाक्यं बोलले असतील, पण त्यामागचा त्यांचा हेतू समजून घ्या.\"\n\nमहिलांनी लग्नात नाचण्यावर आणि त्यांच्या मर्जीने कपडे घालण्यावर महाराजांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल ते म्हणाले, \"पाटलांच्या पोरींनी लग्नात नाचायला सुरुवात केली. आधी पोरींनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी समजून घ्यावी आणि मग बदल स्वीकारावा.\n\n\"आजकाल महिला पुरुषाच्या पुरुषत्वाला आव्हान देणारे कपडे घालून रस्त्यावर येत आहेत. खरंतर महिलेकडे पाहिल्यावर सात्त्विक भाव निर्माण व्हायला हवा.\n\n\"ज्या बायांनी आचारसंहिता सोडली आहे, नैतिक-सामाजिक जबाबदाऱ्या टाळून आधुनिकतेच्या मागे लागल्या आहेत, त्यांची तुलना महाराजांनी चपलेशी केली आहे. आधुनिकतेला महाराजांचा विरोध नाही, पण संस्कृती सांभाळून बाकी गोष्टींचं प्रदर्शन करावं, असं महाराजांचं म्हणणं आहे,\" देशमुख महाराजांनी इंदोरीकर महाराजांचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला.\n\nपण त्यांच्या अशा विधानांमुळे काही महिलांची मनं दुखावली गेलीय, त्याचं काय, असं विचारल्यावर, \"या महिलांनी महाराजांचा दृष्टिकोन समजून घ्यावा. ते जे काही सांगतात त्यामागचा उद्देश समजून घ्यावा. संस्कृतीचा विचार करूनच काय करायचंय, ते करावं,\" असं ते..."} {"inputs":"...आकाश सोनी सांगतात, \"मी आणि माझा मित्र राजेंद्र दर 40 मिनिटात एक पोस्ट टाकतो. आपला संदेश देण्यासाठी बॅनर असतो जो राजेंद्र आणि मी बनवतो... तरुण पिढीला राष्ट्रवादाकडे वळवणं, भारतीय संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवणं हे (पेजचं) उद्दिष्ट आहे.\"\n\n\"देश आणि तरुणांची दिशा बदलावी\" यासाठी 2011 सालापासून नरेंद्र मोदी यांचा प्रसार सुरू केल्याचं आकाश सोनी सांगतात. \n\nते सांगतात, \"(फेसबुक पेजच्या माध्यमातून) याद्वारे आम्ही आमचं म्हणणं कुठल्याची काट-छाटीशिवाय, प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवू शकतो, हे आम्हाला माहिती होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"बूमलाईव्हने हा फोटो बनावट असल्याचं सांगितलं आहे. \n\nअल्ट न्यूजमध्ये एका वेगळ्या पोस्टच्या छायाचित्राचा उल्लेख आहे. या फोटोत जवाहरलाल नेहरूंच्या भोवती बायकांचा गराडा आहे. या फोटोच्या वर आणि खाली नेहरुंबाबत अत्यंत अश्लाघ्य भाषेचा वापर केला गेला आहे. हा फोटो खोटा आहे.\n\nआकाश सांगतात, \"आणखी एक व्यक्ती आहे तिने हा फोटो टाकलेला असू शकतो. आमच्या सोबत राजेंद्रजी आहेत ते (पेज) सोबत चालवतात. मात्र मी अशी काही पोस्ट टाकल्याचं मला आठवत नाही.\"\n\nते सांगतात, \"चुकीची बातमी छापली जाऊ नये, याची काळजी आम्ही नक्कीच घेतो. तुम्ही एखाद दुसरी पोस्ट बघितली... चूक सगळ्यांकडूनच होते. आम्ही चूक कबूल करतो. हो आमच्याकडून चुकीने पोस्ट झाली.\"\n\nआकाश सोनी धार्मिक द्वेष पसरवण्याच्या आरोपांचा इन्कार करतात. ते सांगतात, \"(फेसबुकवर) काय टाकावं, याचं कसलंच मार्गदर्शन तुम्हाला मिळत नाही.\"\n\nते म्हणतात, \"आम्हाला आमच्या पेजचं स्वातंत्र्य आहे. आम्ही (भाजपचे) पगारी कर्मचारी नाही आणि आमच्याकडे कुठली अधिकृत जबाबदारीही नाही. काय टाकावं, याचं कुठलंच मार्गदर्शन भाजपकडून मिळत नाही. हे कुणी सिद्धही करू शकत नाही.\"\n\nआकाश यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही वर्षांत दोन बातम्यांनी पेजला बरीच लोकप्रियता मिळाली. पहिली ताजमहालाचा इतिहास. यात ताजमहालाच्या ठिकाणी पूर्वी एक मंदिर होतं, असा दावा करण्यात आला होता आणि दुसरी बातमी होती की काँग्रेसचं निवडणूक चिन्हं पंजा अनधिकृत आहे. \n\nबीबीसीने आकाश सोनी यांची भेट घेतल्यानंतर 'बीजेपी ऑल इंडिया' या फेसबुकपेजचं नाव बदलून 'आई सपोर्ट नरेंद्रभाई मोदी बीजेपी' करण्यात आलं.\n\nसिद्धांतिक विचारसरणी आणि आर्थिक कारणं आकाश सोनी सारख्या लोकांना प्रेरणा देतात. \n\nआकाश यांच्या म्हणण्यानुसार ज्या बातम्यांकडे प्रसार माध्यमं डोळेझाक करतात अशा बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सोबतच या माध्यमातून लोकांचं भलं करणं हा त्यांचा उद्देश आहे.\n\nआकाश सोनी यांच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 'कव्हरेज टाइम्स'चं कार्यालय आहे.\n\nआकाश सोनी यांच्या कार्यालयापासून थोड्या अंतरावर एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर 'कव्हरेज टाईम्स'चं कार्यालय आहे. \n\nगेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अल्ट न्यूजने 'कव्हरेज टाईम्सला' 'उदयोन्मुख फेक न्यूज साईट' म्हटलं होतं. या वेबपेजने अल्पावधितच बरीच लोकप्रियता मिळवली होती. \n\nआम्ही रविवारच्या दुपारी उशिरा या..."} {"inputs":"...आक्रमक, देशद्रोही आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहचवणारे\" असं रंगवताना दिसत आहेत. \n\nपुस्तकाचं मुखपृष्ठ\n\n\"2014 पासून माझी पहिली ओळख 'मुस्लीम' अशी झाली आहे. त्याव्यतिरिक्त माझी असणारी मूळ ओळख ही दुय्यम बनली आहे. माझ्या समाजातल्या लोकांच्या मनात एका अनामिक भीतीने घर केलंय,\" नाझिया इरम सांगतात. \n\nआणि तेव्हापासून दुभंगलेल्या समाजातली ही दरी वाढतच चालली आहे. पूर्वग्रहदूषितपणे समाजाचं ध्रुवीकरण करणाऱ्या चर्चा आणि वादविवाद टेलिव्हिजन चॅनेल्सवर सुरू आहेत. त्याचा परिणाम प्रेक्षकांवर होतोय. या सगळ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"का असणारे कम्प्युटर गेम्स खेळू नका, अशा सूचना करत आहेत. इतकंच नाही तर एअरपोर्टवर विनोद करू नका, तसंच पारंपरिक पोषाख घालून घराबाहेर पडू नका, असंही मुलांना सांगितलं जात आहे. \n\nनाझिया म्हणतात, \"ही धोक्याची घंटा आहे. पालकांनी आणि शाळांनी वेळीच या जातीयवादी हिणवण्याविरोधात पाऊल उचलायला हवं.\"\n\n\"सर्वांत महत्त्वांचा मुद्दा आहे हे स्वीकारणं आणि त्याविषयी संवाद सुरू करणं. प्रश्नांकडे दुर्लक्ष करणं हा त्यावरचा उपाय नाही,\" असं त्या स्पष्टपणे म्हणतात. \n\n\"या प्रश्नाकडे वेळीच लक्ष देण्याची गरज आहे. धार्मिक द्वेष केवळ टिव्हीवरील नऊच्या चर्चेपुरता किंवा पेपरातल्या हेडलाईनपुरता मर्यादित राहणारा नाही. हा द्वेष सगळ्यांनाच पोखरतो आहे आणि दोन्ही बाजूंच्या लोकांवर त्याचा परिणाम होत आहे. आणि दोन्हीकडे होरपळ होत आहे\". \n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आघाडी सरकारची परिस्थिती पाहता ही निवडणूक ठाकरे सरकार आणि त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी प्रतिष्ठेचीही झाली आहे. \n\nदुसरीकडे भाजपसाठी राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पक्ष वाढवण्याची आणखी एक संधी असणार आहे. संपूर्ण मंगळवेढा तालुका आणि पंढरपूर शहर आणि याच तालुक्यातली 22 गावे मिळून हा मतदारसंघ बनतो. \n\nतर पंढरपुरातली उरलेली गावे ही माढा, मोहोळ आणि सांगोला मतदारसंघात जोडली आहेत. त्यामुळे पंढरपूरच्या राजकीय घडामोडींचा सरळ प्रभाव हा या तालुक्यांवर पडतो, असं समजलं जातं.\n\nया पोटन... उर्वरित लेख लिहा:","targets":".)"} {"inputs":"...आघाडीकडून शिवसेनेचे विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे आणि दुसऱ्या बाजूला भाजपचे उमेदवार नितीन धांडे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.\n\nभाजपसाठी हा मतदारसंघ आव्हानात्मक आहे. कारण भाजप नेते अनिल बोंडे यांच्या बहीण संगीता शिंदेही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे भाजपच्या मतांची विभागणी होऊ शकते.\n\nअमरावती शिक्षक मतदारसंघासाठी 35 हजार 622 एकूण मतदार आहेत.\n\nपुणे शिक्षक मतदारसंघ\n\nपुणे शिक्षत मतदारसंघात विद्यमान आमदार, महाविकास आघाडी आणि भाजप अशी तिघांमध्ये लढत दिसून येत आहे. विद्यमान आमदार दत्तात्रय सामंत, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा परिस्थितीत बंडखोरी होण्याचा धोकाही आहे.\n\nप्रामुख्याने शिवसेना आणि आघाडीच्या नेत्यांमध्ये स्थानिक पातळीवर राजकीय समीकरणं कशी जुळवायची असाही प्रश्न आहे.\n\nधर्मेंद्र झोरे याबाबत सांगतात, \"तीन पक्ष एकत्र आल्याने स्थानिक पातळीवरील राजकारण पूर्णपणे बदलेलं आहे. महाविकास आघाडीला भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचे असल्यास यापुढील निवडणुकाही एकत्र लढवाव्या लागणार आहेत. त्यादृष्टीने होणाऱ्या या पहिल्याच निवडणुकीचा निकाल महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा आहे. हा निकाल भविष्यातील निर्णय घेण्यास तिन्ही पक्षांसाठी उपयोगी ठरेल.\"\n\nभाजपनेही या निवडणुकीसाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे. विधानसभा 2019 निकालातही भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. सर्वाधिक जागा या भाजपनेच जिंकल्या होत्या पण तरीही भाजपला सत्ता स्थापन करण्यात अपयश आले. त्यामुळे या निवडणुकीतही अव्वल राहण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसतो.\n\nज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे याबाबत सांगतात, \"उद्धव ठाकरे सरकार आल्यानंतरही ही पहिली निवडणूक आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससाठी तर प्रतिष्ठेची आहेच पण बिहारहून प्रचार करून आलेले भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासाठीही महत्त्वाची आहे. भाजपही जोरदार प्रयत्न करताना दिसते आहे.\"\n\nते पुढे सांगतात, \"भाजपने प्रचंड लक्ष घालण्यास सुरूवात केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.\"\n\nनिकालाचा परिणाम पुढील राजकीय समीकरणं बदलणार?\n\nपदवीधर निवडणुकांच्या निकालाचे थेट परिणाम पुढील स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांवर होणार नाहीत हे स्पष्ट आहे. कारण या दोन्ही निवडणुकांमध्ये मतदारसंघाचं कार्यक्षेत्र आणि मतदार वर्ग वेगळा आहे.\n\nसत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत यश आल्यास महाविकास आघाडीचा एकत्र निवडणुक लढवण्यासंदर्भातील आत्मविश्वास नक्कीच वाढेल.\n\nयाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे असं सांगतात, \"पदवीधर आणि शिक्षक निवडणुकांचा थेट परिणाम राज्याच्या राजकारणावर होत नसतो. पुढील निवडणुकांची समीकरणंही यामुळे बदलणार नाहीत. पण यंदाची निवडणूक वेगळी असल्याने यात महाविकास आघाडीला अपयश आल्यास त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. याचा फायदा भाजपला होईल.\"\n\nते पुढे सांगतात, \"तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवत असल्याने यात यश आल्यास पुढील निवडणुकाची..."} {"inputs":"...आजार नसताना थकवा येणं, सतत झोप येणं, चिडचिडेपणा, राग किवा सतत रडू येणं अशी सीएमडीची लक्षणं असतात. \n\nलहान मुलांच्या बाबतीत बोलायचं, तर वागण्या-बोलण्यात अचानक बदल होणं, शाळेत न जावसं वाटणं, राग, आळस किंवा अति उत्साह अशी लक्षणं दिसून येतात. \n\nजर सलग दोन आठवडे ही लक्षण दिसून आली, तर सीएमडी आहे असं निदान केलं जातं. डॉक्टर रुपाली शिवलकर सांगतात, \"एखाद्या व्यक्तीला हार्मोन्समध्ये बिघाड, हायपर थायरॉइडिज्म, मधुमेह किंवा दुसरा कोणता दीर्घ आजार असेल तर जास्त लक्ष देण्याची गरज असते. \n\nजागतिक आरोग्य संघटना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बत अधिक सांगताना म्हणतात, \"आजकाल मुलांवर वेगवेगळ्या प्रकारचे दबाव असतात. मुलांनी अभ्यासात प्रगती करावी ही आई-वडिलांची अपेक्षा असतेच. पण त्याबरोबरच संगीत, नृत्य, खेळ, अभिनय अशा इतर गोष्टींमध्येही अग्रेसर असावं, असंही पालकांना वाटतं. दुसरीकडे मुलांमध्येही पीअर प्रेशर, सोशल मीडियावर कार्यरत राहणं असे अनेक दबाव असतात.\" \n\nआजकाल मुलांसमोर अधिक पर्याय आहेत, त्यांना खूप एक्सपोजर मिळतं हे जरी खरं असलं तरी त्यांच्यावर ताणही येतो. \n\nयाचे परिणाम अतिशय गंभीर होऊ शकतात. अनेकदा नैराश्य इतकं टोकाला जातं, की लोक आत्महत्येसारखा मार्गही अवलंबतात, असं डॉक्टर सांगतात. \n\nजागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) 2019 या वर्षासाठी 'आत्महत्या थांबवणं' ही संकल्पना स्वीकारली आहे. \n\nडॉक्टर रुपाली शिवलकर\n\nWHO च्या आकडेवारीनुसार दर 40 सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करते. याचा अर्थ म्हणजे एका वर्षात 8 लाख लोक आत्महत्या करतात. \n\n15 ते 29 वर्षे वयोगटातील तरूणांमध्ये होणाऱ्या मृत्यूंमध्ये आत्महत्या हे दुसरं मोठं कारण आहे. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे ही केवळ विकसित देशांची समस्या नाहीये. 80 टक्के आत्महत्या या कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्येच होतात. \n\nआत्महत्या थांबवता येऊ शकतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न करणारी व्यक्ती दुसऱ्यांदा आत्महत्येचा प्रयत्न करू शकतात, असं डॉक्टर सांगतात. त्याची काही लक्षण दिसून येतात, पण ती लक्षात येणं आवश्यक आहे. \n\nएका आत्महत्येचा किती जणांवर परिणाम? \n\nडॉक्टर नंद कुमार सांगतात, जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा त्याचा 135 लोकांवर परिणाम होतो. यामध्ये आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक, मित्र आणि ऑफिसमध्ये काम करणारे सहकारी यांचा समावेश असतो. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीनं आत्महत्या करण्यापूर्वी या लोकांबद्दल विचार करायला हवा. \n\nडॉ. नंद कुमार यांच्या मते, आत्महत्या हा भावनेच्या भरात घेतलेला निर्णय असतो. त्या मोक्याच्या क्षणांमध्ये तुम्ही आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचं लक्ष वळवू शकलात, तर त्याचा जीव वाचू शकतो. \n\nWHO नं आत्महत्या थांबविण्यासाठी अनेक उपाय सांगितले आहेत. यातील पहिली गोष्ट म्हणजे आत्महत्या ही एक जागतिक समस्या आहे, हे मान्य करायला हवं. ज्यांच्या मनात अशाप्रकारचं द्वंद्व सुरू आहे, त्यांना 'तुम्ही एकटे नाही,' हा दिलासा द्यायला हवा. \n\nसमस्या गंभीर असली, तरी लोकांमध्ये मानसिक..."} {"inputs":"...आठवडाभरात, कामगार आणि आप्तकालीन पथकातील कर्मचारी असे 30 जण किरणोत्साराची बाधा झाल्यानं दगावले. अख्खं प्रिपिएट हे शहर आणि आसपासचा परिसर मिळून सुमारे दोन लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं.\n\nपाळणा 'त्या' दिवशी होता तसाच आहे.\n\nविखुरलेल्या, होत्या तशाच सोडून दिलेल्या इमारती, बर्फानं झाकल्या गेलेल्या गाड्यांचे बम्पर, पिवळा रंग राखून असलेला आकाश पाळणा या सगळ्या खुणा पाहात आम्ही पुढे आलो. त्या सगळ्या प्रवासात, बालवाडीच्या वसतिगृहात एका गंजलेल्या बेडवर एक बाहुली तशीच पडलेली आहे, ते दृश्य हृदय पिळवटण... उर्वरित लेख लिहा:","targets":"तिथेच शेती करतात आणि स्वत:पुरतं पिकवतात.\n\nत्या भयानक दिवसाबद्दल सांगताना ते म्हणाले, \"रात्री स्फोटाचा आवाज झाला. तसे आवाज नेहमीचेच असल्यानं आम्हाला वेगळं काही वाटलं नाही. आता ही जागा राहण्यास एकदम सुरक्षित आहे.\"\n\n\"पर्यटक इथं येत आहेत ही चांगली गोष्ट आहे. कोणतीही भीती बाळगू नका,\" असं ते आवर्जून सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आढळलं होतं. \n\nतर एव्हरेस्ट जिथे आहे तिथल्या टेक्टॉनिक प्लेट्स (tectonic Plates) म्हणजेच भू - पट्ट्या या हलत असल्याने काळानुरूप एव्हरेस्टची उंची प्रत्यक्षात वाढली असण्याची शक्यता असल्याचं काहींचं म्हणणं होतं. पण मोठ्या भूकंपामुळे ही वाढ पुन्हा कमी झाल्याची शक्यताही काही जाणकार व्यक्त करत होते. \n\n\"2015चा भूकंप हे या पर्वताची उंची पुन्हा मोजण्यामागचं एक महत्त्वाचं कारण होतं,\" धाकाल सांगतात. \n\nचीनचं सर्वेक्षण पथक हे 2020मध्ये एव्हरेस्ट सर करणारं एकमेव पथक ठरलं आहे.\n\nमाऊंट एव्हरेस्टची उंची पुन्हा कशी... उर्वरित लेख लिहा:","targets":"पथक हे 2020मध्ये एव्हरेस्ट सर करणारं एकमेव पथक ठरलं आहे. \n\nएव्हरेस्टची उंची मोजताना अधिक अचूक उत्तर मिळावं यासाठी आपण एव्हरेस्टच्या दिशेने असणाऱ्या 12 विविध इतर शिखरांचा वापर केल्याचं नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\nतर चिनी अधिकाऱ्यांनीही हीच पद्धत वापरल्याचं चिनी माध्यमांनी म्हटलंय.\n\n\"सर्वेक्षणासाठीचा बीकन (स्तंभ) शिखरावर रोवण्यात आल्यानंतर या शिखराच्या इतर बाजूंच्या 6 बिंदूंपासूनची तिथपर्यंतची उंची मोजता आली. म्हणजचे पर्वताची उंची मोजताना 6 वेगवेगळ्या त्रिकोणांची उंची मोजत खातरजमा करता आली,\" चीनमधल्या सर्वेक्षण आणि नकाशा अकादमीमधले संशोधक जिआंह टाओ यांनी चायना डेलीला सांगितलं. \n\nयापूर्वी चीनने 1975मध्ये पहिल्यांदा आणि त्यानंतर 2005मध्ये माऊंट एव्हरेस्टची उंची मोजली होती. \n\nभूकंपाच्या केंद्राच्या जवळ असणाऱ्या लांगटांग हिमल सारख्या हिमालयातल्या पर्वत शिखरांची उंची जवळपास एक मीटरने कमी झाल्याचं संशोधकांना आढळलं होतं.\n\nहिमालय डेटाबेसनुसार चीनच्या दुसऱ्या सर्वेक्षण पथकाने एव्हरेस्टच्या शिखरावर एक चिनी जीपीएस उपकरण बसवलं होतं. \n\nपण यावेळी चिनी सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी चीनने विकसित केलेली बायडू नेव्हिगेशन सॅटलाईट प्रणाली (BeiDou Navigation Satellite Systerm) वापरली. ही प्रणाली अमेरिकेच्या मालकीच्या जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमची प्रतिस्पर्धी मानली जाते. \n\n\"ही प्रणाली वापरून बर्फाची खोली, हवामान, वाऱ्याचा वेगही मोजता येतो. याचा उपयोग हिमनदी (Glacier)चा अभ्यास करण्यासाठी किंवा पर्यावरण संरक्षणासाठी केला जाऊ शकतो,\" चीनची सरकारी वृत्तसंस्था शिनहुआने म्हटलंय. \n\nनेपाळच्या सर्वेक्षकांनी आकडेवारी करण्यासाठी GPS प्रणाली वापरली. \n\n\"माऊंट एव्हरेस्टची उंची ठरवण्यासाठी आम्ही आंतरराष्ट्रीय मान्यता असणाऱ्या पद्धती वापरून माहितीवर प्रक्रिया केली,\" धाकल यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...आणखी एका गोष्टीचं शीर्षक आहे- 'शहीद गुरमेल कौर'. लेखिका- संगीत तूर. ऐंशी वर्षांच्या गुरमेल कौर यांची गोष्ट संगीतने लिहिलेय. संगरूर जिल्ह्यातील घरछाँव गावातील गुरमेल कौर यांनी छोट्याशा बागेत सामान भरलं आणि त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी निघाल्या. 'आपल्या जमिनीसाठी प्राण द्यायला चाललेय,' असं त्या म्हणाल्या.\n\nआंदोलनाच्या ठिकाणी दोन आठवडे निदर्शनांमध्ये सहभागी झाल्यावर गुरमेल कौर कालाझार टोलनाक्यावरच्या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या गटातले बाकीचे लोक गावी परत गेले होते. पण आठ डिसें... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं.\n\nआंदोलनाच्या ठिकाणी चालणारे तरुण आणि वयस्क लोकांनी भरलेले ट्रॅक्टर दिसतात. त्यांनी झेंडे धरलेत आणि घोषणा दिल्या जातायंत. फळं नि भाज्यांचं वाटप करणारे लोक कंवर ग्रेवालसारख्या पंजाबी गायकांची गाणी मोठ्या आवाजात ऐकत आहेत.\n\nट्रॅक्टरवर खूप मोठ्या आवाजात स्पीकर लावल्याचं मला दिसतं. रस्त्यांवर विलक्षण ऊर्जा सळसळतेय. एक ट्रॅक्टर डीजेचाही आहे- शेतकऱ्यांच्या मनोरंजनासाठी आणि त्यांना उत्साह वाटावा यासाठी या ट्रॅक्टरमध्ये डिस्को लाइट लावलेले आहेत.\n\nहरप्रीत सिंह यांच्या ट्रॅक्टरवर 'पेचा पै' हे गाणं सुरू आहे. हे गाणं हर्फ़ चीमा यांनी लिहिलंय. चीमा आणि ग्रेवाल यांनी एकत्र मिळून हे गाणं गायलंय. या गाणं यू-ट्यूबवर ३० लाखांहून अधिक लोकांनी पाहिलंय.\n\nहरप्रीत सिंहला नुकतीच कुठे 20 वर्षं पूर्ण झालेली आहेत. भठिंडामधील रामपुरा गावचे हरप्रीत कबड्डी खेळतात. दिल्ली आणि पंजाब यांच्यातली ही विभागणी आहे. पंजाबच्या वाटेत केंद्र सरकारची वाईट धोरणं आलेली आहेत, असं ते म्हणतात. 'पेचा पै' गाण्यातली 'काल्या नीति कर दे लागू' ही ओळ म्हणून ते लोकांना या 'काळ्या धोरणां'चा विरोध करायला सांगतो.\n\nप्रतिकाराची ही गाणी गेल्या दोन-तीन महिन्यांमध्येच प्रदर्शित झालेली आहेत. या गाण्यांच्या व्हिडिओंमध्ये महामार्गावर बंद करून ठेवलेल्या ट्रकांची आणि ट्रॅक्टरांची दृश्यं आहेत. कृषी कायद्यांविरोधात संपूर्ण पंजाबमध्ये ठिकठिकाणी होत असलेल्या निदर्शनांची दृश्यंही त्यात आहेत. 'दिल्ली चलो' आंदोलनामध्ये येऊन केलेलं चित्रीकरणही व्हिडिओंमध्ये वापरण्यात आलं आहे. हरप्रीत सिंह त्यांच्या तीन चुलतभावांसोबत आणि काकांसोबत टिकरी बॉर्डरवर निदर्शनं करायला आलेत.\n\nते म्हणतात, \"ही गाणी आम्हाला प्रेरणा देतात, म्हणून आवडतात. ही गाणी म्हणणारीही शेतकऱ्यांचीच मुलं आहे. त्यांना हा प्रश्न कळतो.\"\n\nशाहीन बाग आणि जगभरातल्या इतर आंदोलनांमध्ये म्हटली जाणारी गाणीही शेतकऱ्यांच्या प्रतिकाराला आवाज मिळवून देत आहेत. आपण एकटे नाही आहोत, असहमती नोंदवण्याच्या भावनेने आपण इथे आलोय, पण आपल्यासोबत इतरही लोक आहेत, ही जाणीव या प्रतिकाराच्या गाण्यांनी होते, असं हरजीत आणि त्यांचे दूरचे भाऊ अमनदीप म्हणतात. \n\nस्पीकरवर लागलेल्या गाण्यांच्या चालीवर ठेका धरून नाचणारे वृद्ध शेतकरीही वाटेत दिसतात. एखाद्या प्रश्नाभोवती लोकांना संघटित करताना अशा प्रतिकाराच्या गाण्यांचं महत्त्व खूप प्रकर्षाने दिसतं. या गाण्यांच्या..."} {"inputs":"...आणि तपासासाठी एक पथक नेमले जावे, अशी आमची मागणी होती. \n\nन्यायालयाच्या सुनावणीच्या अगदी काहीच दिवस आधी शासनाने एक विशेष तपास पथक नेमल्याचे जाहीर केले. परंतु तरीही तपासावर उच्च न्यायालयाच्या देखरेखीची मागणी आम्ही तशीच लावून धरली. \n\nदरम्यान दाभोलकर कुटुंबीयांनी सुद्धा अॅड. नेवगी यांच्यामार्फत तशीच याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. तेव्हापासून आजतागायत साधारण दर महिन्याला उच्च न्यायालय तपास अधिकाऱ्यांकडून गोपनीय तपास प्रगती अहवाल घेते आणि त्यावर भाष्य करते. \n\nउच्च न्यायालयाच्या देखरेखीमुळेच आजवर तपा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी यांच्याच पठडीतील कार्यकर्ती होती. प्रा. कलबुर्गी यांच्या खुनाबाबत कर्नाटक सरकारच्या तपास यंत्रणेने काहीच प्रगती केली नाही म्हणून २६ ऑगस्ट २०१७ रोजी मी, प्रा. डॉ. गणेश देवी, डॉ. सुरेखा देवी, प्रा. राजेंद्र चेन्नी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना भेटण्यास गेलो होतो. \n\nतेव्हा बाहेर आल्यावर मुख्यमंत्री निवासाच्या फाटकापाशी आमची गौरी लंकेशशी भेट झाली. मधल्या काळात कलबुर्गी खुनाचा निषेध आणि तपासाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनांत आमची भेट झाली होती. तेव्हा आता लवकरच बेंगलोरला एक व्यापक मीटिंग घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवूया, असा निर्णय सर्वांनी घेतला. \n\nनिघण्यापूर्वी आम्ही एकमेकींना जवळ घेतले आणि आपापल्या मार्गाने गेलो. तीच आमची शेवटची भेट ठरली. ५ सप्टेंबरला तिचा खून झाला. ही अंतर्बाह्य हादरवून टाकणारी, अतिशय धक्कादायक घटना होती. कितीतरी वेळ त्यावर विश्वासच ठेवणे शक्य होईना. \n\nडॉ. गोविंद पानसरे\n\nतेव्हा मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात एका सेमिनारसाठी गेले होते. रात्रभर बेंगलोरहून प्रसारमाध्यमांचे फोन येत होते. नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या बातम्यांमुळे गौरीने त्या दिवशी आम्हाला तिला काही धमक्या आल्याबद्दल किंवा धोका असल्याचे सांगितले होते का हे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करत होते. \n\nपरंतु त्या दिवशी आमचे केवळ कलबुर्गी प्रकरणाबद्दल बोलणे झाले होते. दोन दिवस दिल्लीमध्ये अनेक निषेध सभा, निदर्शने झाली. प्रेस क्लब ऑफ इंडियात मोठी सभा झाली. सर्वच पत्रकार अक्षरश: सुन्न झाले होते. रविशकुमार यांनी तिथे अतिशय भावपूर्ण, पण त्याचवेळी परखड भाषण केले. प्रसारमाध्यमे जेव्हा सरकारचे प्रवक्ते म्हणून काम करतात तेव्हा तो लोकशाहीला फार मोठा धोका असतो, असे ते म्हणाले. \n\nतीन वर्षं संघर्षाची\n\nया तीन वर्षांत देशातील, महाराष्ट्रातील असंख्य गावांत आम्ही गेलो. अनेक लोकांनी-संघटनांनी या खुनांबद्दल शोक व्यक्त केला. विवेकवादाला, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला, लोकशाहीला असलेल्या धोक्याबद्दल जाहीर मांडणी केली. \n\nहे लोक अनोळखी होते, पण संवेदनशील होते. विचाराने समतावादी, विवेकी होते. त्यामुळेच या काळात कधीही आम्हाला एकटे वाटले नाही. आम्ही त्याला विस्तारित कुटुंब म्हणतो. ही भावना खरोखरच आशावाद जागवते. निराशेचे अनेक प्रसंग आले तरी संघर्षशील, प्रयत्नशील राहायला मदत करते. \n\nदक्षिणायनच्या माध्यमातून अनेक उपक्रमांत हजारो लोक सहभागी झाले...."} {"inputs":"...आणि त्यामुळे भारतीय संविधानानुसार बहाल केलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचं उल्लंघनही झालेलं आहे. सर्वोच्च न्यायालयानंही असं म्हटलेलं आहे. अद्याप अपराध कुणी केला हे निश्चित व्हायचं आहे.''\n\nबाबरी मशीद पाडण्याचं प्रकरण तार्किक निष्कर्षांवर पोचेल की नाही यावर न्यायमूर्ती गांगुली सांगतात की, \"याचा शेवट कुठे होईल हे मला माहीत नाही. सर्वोच्च न्यायालयानं बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी कडक शब्दांत टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं यापूर्वीही असं म्हटलं होतं, या निर्णयातही यावर टीका केली आहे. पण पुरातत्त्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"या ठिकाणी शाळा, संग्रहालय अथवा विद्यापीठासारखी धर्मनिरपेक्ष इमारत बांधण्याचे आदेश देता आले असते. मंदिर आणि मशीद अन्य वाद नसलेल्या जमिनीवर बनवण्याचे आदेश देता आले असते,'' न्या. गांगुली सांगतात. \n\nअयोध्या खटल्यात पाच न्यायमूर्तींनी एक परिशिष्ट जोडलं आहे, त्यावर कोणत्याही न्यायमूर्तींची स्वाक्षरी नाही. यावर तुमचं काय म्हणणं आहे, असं विचारलं असता ते म्हणाले की, 'ही कृती असामान्य आहे, पण ते यावर बोलू इच्छित नाहीत.'\n\nया निर्णयाचा भारतातील लोकशाहीवर आणि न्यायिक व्यवस्थेवर काय परिणाम होईल? असा प्रश्न न्यायमूर्तींना विचारला असता, त्यांनी सांगितलं की, \"या निर्णयामुळे उत्तरं कमी मिळाली आहेत आणि प्रश्न जास्त उपस्थित झाले आहेत. मी या निर्णयामुळे हैराण झालो आहे. यात माझा काहीही वैयक्तिक स्वार्थ नाही.''\n\nया निर्णयाचा बाबरी पाडण्याच्या खटल्याचा काय परिणाम होईल?\n\nया प्रश्नावर गांगुली म्हणाले की, या प्रकरणाचा तपास स्वतंत्रणे केला जाईल आणि हा खटला मार्गी लागेल अशी मला आशा वाटते.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आणि नोटाबंदीनंतर या क्षेत्रावर संकट आलं होतं. नोव्हेंबर 2019 मध्ये सरकारने 25,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली होती. मात्र उद्योगपतींच्या मते बरंच काही करण्याची गरज आहे. \n\nपुरी म्हणतात, \"घराची मागणी वाढवण्यासाठी जीएसटी कमी करणं, करात सवलती दिल्या तर फायदेशीर ठरू शकेल. या क्षेत्रातील नोकऱ्यांची शाश्वती या क्षेत्रासाठी लाभदायी ठरेल. जे प्रकल्प अपूर्ण आहेत ते पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे सध्या ज्यांनी गुंतवणूक केली त्यांचा ताण कमी होईल.\"\n\nरोजगार\n\nगेल्या दोन अर्थसंकल्पात म्हणजे पियुष गोयल यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला फॅमिली पेन्शनचा पर्याय उपलब्ध नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आणि पर्शियामध्ये या भागातल्या तांदुळाला मोठी मागणी होती. \n\n'पटना : खोया हुआ शहर' या पुस्तकाचे लेखक अरुण सिंह लिहितात, \"पाटणा आणि आसपासच्या भागात उच्च प्रतिचा तांदुळ पिकतो. त्यावेळी बिहारमधले सर्जन विलियम फुलटर्न यांनी या तांदुळाला 'पटना राईस' नाव देऊन व्यापार केला आणि अमाप पैसा कमावला.\"\n\nपालीगंजच्या अंकुरी गावातले 83 वर्षांचे शेतकरी राम मनोहर प्रसाद यांना हा इतिहास चांगलाच ठाऊक आहे. \n\nशेती\n\nते म्हणतात, \"इतिहास सोडा. आम्हा शेतकऱ्यांचं वर्तमान संकटात आहे. शेतकऱ्यांसाठी पीक हीच त्यांची बँक. बाजार स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी विकणाराही त्याचे दर स्वतः ठरवतो आणि आम्ही इतके महिने काबाडकष्ट करून तांदूळ पिकवतो आणि तरीही त्याचा दर ठरवण्याचा अधिकार आम्हाला नाही.\"\n\nकर्जाचा डोंगर\n\nया भागात उच्च प्रतिचा बासमती तांदूळ होतो. मढौरा गावातले 73 वर्षांचे ब्रिजनंदन सिंहसुद्धा बासमतीचं पीक घेतात. मात्र, आज त्यांच्या बासमतीला विकत घेणारा कुणी नाही. \n\nबृजनंदन सिंह\n\nते सांगतात, \"कमी खत आणि कमी मेहनतीत चांगलं उत्पन्न देणारं हे पीक आहे. खत थोडंही जास्त झालं तर चांगला तांदूळ येत नाही. एकेकाळी साडे सहा हजार रुपये क्विंटल दराने बाजार समितीमध्ये विकायचो. मात्र, बाजार समित्या संपल्या आणि खरेदी करणारेही गेले.\"\n\nबाजार समिती संपल्याने ब्रिजनंदन सिंह कर्जबाजारी झाले आहेत. ते सांगतात, \"पत्नीला कॅन्सर झाला होता. उपचारासाठी पैसे नव्हते. कर्ज घेतलं. पण तरीही तिला वाचवू शकलो नाही. आधी आमचं औषध-पाणी, समाजातली प्रतिष्ठा या सर्वांची काळजी बासमती तांदूळच वाहायचा.\"\n\nब्रिजनंदन यांच्यासारखेच भोलानाथही कर्जबाजारी आहेत.\n\nते म्हणतात, \"सरकारने बाजार समिती संपवल्या. पण, सरकार तांदूळ खरेदीही वेळेत करत नाही. आडत्यांना कमी भावात धान्य विकावं लागतं. जेवढे पैसे लावले तेवढेही निघत नाहीत. काय करणार? कर्ज काढलं आहे. त्यामुळे ते चुकवावंच लागतं.\"\n\nनल-जल योजनेत बुडालेली शेती\n\nएकीकडे बाजार समिती बंद केल्याने शेतकरी अडचणीत आहेत तर दुसरीकडे या संपूर्ण परिसरातल्या शेतकऱ्यांना प्रशासनाने निर्माण केलेल्या नव्या अडचणीचा सामना करावा लोगत आहे. पालीगंजमधल्या अनेक गावांमध्ये नल-जल योजनेची कामं पूर्ण झालेली नाही. पाण्याच्या निचरा होण्याच्या सोयी नाहीत. त्यामुळे शेतात पाणी जमा होतं.\n\nआसराम लाल मुलासह\n\nआसराम लाल अल्पभूधारक आहेत. त्यांच्या शेतात भाताचं पीक उभं आहे आणि आता गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यांचा मुलगा रोज या घाण पाण्यात जाऊन भात कापण्याचा प्रयत्न कतो. \n\nते म्हणतात, \"रोज शक्य तेवढी कापणी करतो. यानंतर शेत मालकाला पीक किंवा पैसे द्यावे लागतील. शेतमालक काही सवलत देणार नाही. त्यामुळे आमच्याकडे कर्ज घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.\"\n\nपॅक्सच्या निधीची अडचण\n\nप्राथमिक कृषी पतसंस्था (पॅक्स) आणि व्यापारी मंडळ यांना सरकार नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत तांदूळ खरेदीचे आदेश देतं. यावर्षी हे आदेश 23 नोव्हेंबर रोजी देण्यात आले. यावर्षी किमान हमी भाव 1868 आणि 1888 रुपये प्रति क्विंटल आहे. तर यंदा तांदूळ खरेदी 30..."} {"inputs":"...आणि राज्याचं राजकारण ढवळून निघालं. जेव्हा विधिमंडळात हे प्रकरण आलं तेव्हा वाझे यांना निलंबित करा अशी मागणी भाजपकडून केली गेली. \n\nत्यावर सत्ताधारी गटात एकवाक्यता होतच होती, पण विरोधी पक्षांच्या अशा दबावापुढे किती वेळा झुकायचं असा प्रश्नही विचारला गेला आणि वाझे यांची केवळ बदली केली गेली. सत्ताधारी गटातल्या काहींना असं वाटतं की अधिवेशनातच निर्णय झाला असता तर आता वाझेंच्या अटकेनंतर जी नामुष्की सरकारला पत्करावी लागते आहे, ती वेळ आली नसती. पुढे विरोधी पक्षाचा दबाव अधिक वाढला आणि राजकारण ढवळून निघालं. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वचक नसला तर राजकारणात काय किंमत द्यावी लागते हे या प्रकरणामुळं समोर आलं आहे. \n\nपोलिसांचे गट, त्यात असलेल्या भ्रष्टाचारामुळे सरकारलाही जुमानेसं होणं हेही दिसून आलं. सरकार त्यांच्यामुळे अडचणीत आलं. आघाडीच्या मित्रपक्षांच्या बैठकीतही याबद्दल बोलणं झालं. त्यामुळे आता हे बदल्याचं सत्रं सुरु झालं आहे. अजून जर कोणा अधिकाऱ्यावर या प्रकरणात कारवाई झाली तर 'स्कॉटलंड यार्ड'ची उपमा मिरवणाऱ्या या पोलीस दलाची अधिक बदनामी झाली असती.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...आणि हृदयविकार तसंच पोषक आहार, अन्नसुरक्षा, मानसिक आरोग्य, नशामुक्ती अशा क्षेत्रांतही WHO काम करते आहे. \n\nविविध देशांबरोबरच खासगी देणगीदारांनी दिलेल्या पैशातून या संघटनेचं काम चालतं. स्वित्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये या जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे.\n\nसंयुक्त राष्ट्रांचे सदस्य असलेले सर्व देश या संघटनेचे सदस्य आहेत. पण मग त्या देशांचं काय, जे संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नाहीत? \n\nWHO समोरचा 'तैवान' प्रश्न \n\nकाही दिवसांपूर्वी हाँगकाँगच्या RTHK चॅनेलवरील मुलाखतीत WHOचे सहाय्यक संचालक ब्रुस अलिवार... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुलनेत बरीच चांगली असून त्यांनी काही प्रमाणात या विषाणूच्या प्रसाराला आळा घातला आहे. बाकीच्या जगालाही त्यातून फायदा होऊ शकतो, असं तैवानला वाटतं. \n\nमाणसांमधून माणसामध्ये या विषाणूचा प्रसार होत आहे का, असं तैवाननं WHO कडे विचारलं होतं, पण त्यावर काही उत्तर मिळालं नाही, असा तैवानचा आरोप आहे. तसंच चीनसोबतचं नातं जपण्यासाठी WHO आपल्याला सदस्यत्व नाकारत असल्याचा सूर तैवानमध्ये पुन्हा उमटतो आहे.\n\nWHOचं चीनला झुकतं माप?\n\nएकीकडे WHO आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तैवान करत आहे. त्याचवेळी WHOचीनला झुकतं माप देते आहे असंही अनेकांना वाटतं. चीननं घेतलेल्या भूमिकेचं WHOनं कौतुक केलं होतं, जे अनेकांना पटलं नाही. \n\nविशेषतः WHO चे सध्याचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसुस यांच्या नेतृत्त्वावरही टीका होते आहे. टेड्रोस हे WHOचं संचालकपद भूषवणारे पहिले आफ्रिकन आहेत आणि ते याआधी इथियोपियाचे आरोग्यमंत्री आणि परराष्ट्र मंत्री होते.\n\nWHOचे 194 सदस्य देश सहकार्य करतील, तेव्हाच कोव्हिड-19 सारख्या वैश्विक साथीचा सामना करणं शक्य आहे, याची टेड्रोस यांना जाणीव आहे. \n\n\"चीनला न दुखावता त्यांच्याकडून पारदर्शकता आणि सहकार्य मिळवण्यावर त्यांचा भर आहे. पण चीनचं असं कौतुक केल्यानं सत्तेला सत्य सांगणारी एक विश्वासार्ह आणि वैज्ञानिक संघटना म्हणून WHOच्या लौकिकाला धक्का पोहोचू शकतो,\" असं जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीमध्ये ग्लोबल हेल्थ लॉचे प्राध्यापक असलेले लॉरेन्स गॉस्टिन सांगतात. \n\nWHO चे सध्याचे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस\n\nआरोग्य, सत्ता आणि अर्थकारण \n\nटेड्रोस यांच्यावर किंवा अगदी WHOवरही टीका होण्याची ही पहिलीच वेळ नाही. ऑक्टोबर 2017मध्ये WHO ची सूत्रं हाती घेतल्यावर टेड्रोस यांनी गुडविल अम्बॅसेडर म्हणून झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांचं नाव सुचवलं होतं. मुगाबे यांच्यावर आधीच मानवाधिकारांच्या उल्लंघनाचे आरोप होते, त्यामुळे WHOवर कडाडून टीका झाली होती. \n\nWHOचे अधिकारी अशी राजकीय भूमिका किंवा सावधगिरीची भूमिका घेण्यामागे या संघटनेचं अर्थकारण जबाबदार असल्याचं प्राध्यापक गॉस्टिन यांना वाटतं. पैसा उभा करण्यासाठी अनेकदा राजकीय सहकार्य गरजेचं असतं. \n\nWHO साठी प्रत्येक देशातून त्या त्या देशाच्या ऐपतीनुसार निधी येतो. पण मोठया प्रमाणात, म्हणजे जवळपास 70 टक्के निधी खासगी संस्था, कंपन्या आणि देणगीदारांकडून येतो. \n\nटेड्रोस..."} {"inputs":"...आता गेल्या दोन महिन्यांपासून राबवण्यात येणाऱ्या सफाईविषयक नियमांचं पालन करणं आता लोकांची जबाबदारी आहे. कारण या कोरोना व्हायरसवर एकत्र लढूनच विजय मिळवला जाऊ शकतो.\"\n\nवाराणसी हे भारतातल्या त्या शहरांपैकी एक आहे जिथे देवळं आणि मशीदींमध्ये मोठी गर्दी होते. म्हणूनच देशभरातल्या जिल्ह्यांमधल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी पुढचे काही दिवस आव्हानात्मक असणार आहेत. \n\nगेल्या दोन महिन्यांमध्ये मुंबई आणि दिल्लीसह अनेक ठिकाणच्या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 28 पोलिसांचा कोरोनामुळे म... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्टर्सवर काढतात, डॉक्टर्स हा राग नर्सिंग स्टाफवर काढतात. आणि ते त्यांच्या हाताखालच्या लोकांवर. गेले दोन महिने सतत काम करून लोक शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकलेत.\"\n\n\"PPE सूट घालून काम करणं किती कठीण असतं याची कल्पनाही कोणाला नसेल. हा सूट घालून आम्ही सहा तासांपेक्षा जास्त काळ पाणीही न पिता, काहीही न खाता सतत काम करतो. उकाडा वाढल्याने काम करणं आणखीनच कठीण होतं. कारण तुम्ही पाणी प्यायलं नाहीत, तरी उकाड्यामुळे तुम्हाला PPE सूटच्या आत घामाची आंघोळ होते. गेल्या दोन महिन्यांत अनेकांचं वजन कमी झालंय.\"\n\n\"लॉकडाऊन उघडणं हे देशाच्या दृष्टीने ठीक आहे. पण येत्या काळात हॉस्पिटल्सची परिस्थिती काय आहे हे आम्हालाच ठाऊक आहे.\"\n\nमुंबईतल्या हॉस्पिटल्समधली परिस्थिती तर लॉकडाऊन शिथील करण्याच्या आधीच ढासळताना दिसतेय. मुंबईलच्या हॉस्पिटल्समधली परिस्थिती किती वाईट आहे हे गेल्या काही दिवसांत मीडियामध्ये आलेल्या बातम्यांमधून पाहायला मिळालं होतं. \n\nब्लूमबर्गने असंच एक मुंबईतल्या हॉस्पिटलमधली परिस्थिती दाखवणारं वृत्त प्रसिद्ध केलं होतं. मुंबईतल्या एका रुग्णालयात रुग्णांच्या शेजारीच मृतदेह ठेवण्यात आल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्याचा उल्लेखही या बातमीत आहे. यासोबतच KEM हॉस्पिटलच्या गॅलरीमध्ये मृतदेह ठेवण्यात आल्याचा दावा करणारे फोटोही प्रसिद्ध झाले होते. \n\nछोटी शहरं आणि गावांमधली वाईट परिस्थिती\n\nअनेक स्थलांतरित मजूर आपल्या गावी परत गेल्याने आता या व्हायरसचं संक्रमण ग्रामीण भागापर्यंत पोहोचलं असण्याची शक्यता आहे. मुंबईतून परताणारे 75% मजूर आणि दिल्लीहून परतणारे 50% मजूर कोरोनाबाधित असल्याचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलंय.\n\nकिमान 25 लाख कामगार दुसऱ्या राज्यांतून उत्तर प्रदेशात आल्याचं तिथल्या सरकारने म्हटलंय. अनेक मजूर पायी चालतही आपल्या गावी दाखल झालेयत. अशात गावांमध्ये हा संसर्ग पसरला तर सरकारसमोर नवीन आव्हानं उभी राहतील. उत्तर प्रदेशाप्रमाणेच बिहारमध्येही अनेक मजूर पोहोचले आहेत. \n\nस्थलांतरित कामगार\n\nबिहारच्या कोरोना हॉस्पिटल (NMCH) मधल्या एका ज्युनियन डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर बीबीसीचे प्रतिनिधी नीरज प्रियदर्शी यांना सांगितलं, \"आता सुरुवातीसारख्या अडचणी नाहीत. PPE किट्स आणि इतर सगळ्या गोष्टी आता उपलब्ध आहेत. पण गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या 3200च्या पलिकडे गेलीय. आता नवीन समस्या उभ्या राहणार..."} {"inputs":"...आदिद्रविड या दलित समाजातील लोकांना कारखान्यावर काम करण्यासाठी आणलं. 19 व्या शतकात दुष्काळ आणि जातीय जाचाला कंटाळून अनेक लोकांनी मुंबईत स्थलांतर केलं असं इथले स्थानिक सांगतात.\n\n'तेव्हा जवळपास 25 हजार लोकांनी इथे स्थलांतर केलं. आमच्या लोकांना इथे आल्यावर आझाद वाटलं. गावात अत्याचाराविरोधात संताप आला तरी लढणार कसं. इथे आम्हाला बोलायची कोणाची हिंमत नव्हती. कामच्या जीवावर आम्ही लढू शकत होतो. पुढे 120 वर्षांत आमच्या गावातली अनेक लोकं येत राहिली. काहींचं गावाशी नातं तुटलं. काहींनी इथेच आपलं गाव, संस्कृत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या, तेव्हापासून टेक्सटाईल उद्योगाच्या गारमेंट्सच्या व्यवसायाने धारावीत बस्तान बसवलं. खास करून शर्ट्स बनवण्याची छोटी-छोटी युनिट्स इथे सुरू झाली. वीस बाय वीसच्या खोलीत बारा ते पंधरा शिलाई-मशिन्स, काही अद्ययावत यंत्रही असतात. अनेक बड्या कंपन्या इथून शर्ट्स खरेदी करतात, असं इथले व्यवसाय मालक सांगतात. \n\nधारावीची संरचना\n\nएम्ब्रॉयडरी व्यवसायालाही इथे एकेकाळी बरकत होती. जरीकामात इथल्या अनेक कारागिरांचा हातखंडा आहे. बिहारी आणि बंगाली मुस्लीम या झरदोसी एम्ब्रॉडरीच्य़ा व्यवसायात अधिक दिसतात.\n\nदेवनारच्या आधी धारावीत डंपिंग ग्राऊंड होतं. त्यानिमित्ताने मिठी नदीच्या काठावर मोठा भरावही टाकला गेला. कचरा डेपो हलवल्यावर तिथे झोपड्यांनी आपलं बस्तान बसवलं. त्याआधीच तिथे भंगार वेचून प्लॅस्टिकचा व्यवसाय सुरू झाला होता. शहरात वापरलं जाणारं प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी इथून कारखान्यांना पुरवलं जातं. हा व्यवसाय धारावीतला सर्वात घातक व्यवसाय समजला जातो. हातात येणाऱ्या प्लॅस्टिकमध्ये कोणतं रसायन असतं याचा अंदाजही इथल्या मजूरांना नसतो. \n\nधारावीतील रहिवाश्यांना आरोग्याच्या घातक समस्यांना तोंड द्यावं लागतं. 2006 साली मिठी नदीच्या पुरानंतर साथीच्या आजाराने थैमान घातलं होतं. याशिवाय टीबीचं प्रमाणही धारावीत लक्षणीय आहे. मायक्रोबॅक्टेरिअम ट्यूबरक्लॉसिसच्या संसर्गामुळे होणारा टीबी रोग कोंदट वातावरणातल्या राहणीमान, निकृष्ट आणि अपुऱ्या आहारामुळे होतो. त्यातही ड्रग रेझिस्टंट टीबीचं इतर झोपडपट्ट्यांप्रमाणे इथेही आढळतं.\n\nधारावीत काय मिळत नाही?\n\nधारावीत ज्या वस्तूचं उत्पादन होतं ते बाजारातल्या मागणीनुसारच. बांद्राकडून सायनकडे रस्त्यावरून जाताना कल्पनाही येत नाही की धारावीत लाखो छोट्या-मोठ्या व्यवसायांचे कारखाने आहेत. '90 फिट रोड' आणि '60 फिट रोड' काटकोनात छेदतात. त्या रस्त्यावर फेरफटका मारला तरी तिथल्या फॅक्टरीज पाहून आपण अवाक होतो. \n\nमुंबईतल्या अनेक भागात मागणीनुसार टनावरती इडली-चटणी बनवण्याची युनिट्स आहेत. बेकरीसोबतच मिठाई, चॉकलेट, लाडू, चिवडा, फरसाण, बिस्किटं, चिक्कीचे कारखाने आहेत. ही युनिट्स अंधाऱ्या खोल्याच आहेत. \n\nऑस्करविजेत्या 'स्लमडॉग मिलेनिअर'नंतर धारावी म्हणजे गरिबीचं 'लाईव्ह' प्रदर्शन म्हणून दाखवलं जाऊ लागलं. परदेशी पर्यटकांनी पसंती दर्शवलेल्या ठिकाणांच्या यादीत धारावीच्या टूरचा नंबर ताजमहालच्याही वर होता. गेल्या दहा वर्षांमध्ये धारावी टूर..."} {"inputs":"...आदेश निघून एक वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र तरीही संरक्षण गृहाच्या भिंतींवर उत्तर प्रदेश सरकारच्या मान्यतेचे फलक जागोजागी पाहायला मिळतात. \n\nएका वर्षाने गुन्हा दाखल \n\nयाठिकाणी आक्षेपार्ह घडामोडी घडत असल्याचं लक्षात आल्यानंतर गेल्यावर्षी 23 जून रोजी संस्थेच्या संचालिका गिरिजा त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. जिल्हा प्रशासनानं प्रत्यक्षात एक वर्षांनंतर 30 जुलै 2018 रोजी गुन्हा दाखल केला. \n\nया कालावधीत विविध शासकीय अधिकारी आपापल्या स्तरावर संस्थेला नोटी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेळी केंद्रात झालेल्या वादावादीनंतर कथित देहविक्रयासंदर्भात गोष्टी उघड झाल्या. या दोन घटनांमध्ये नेमकं साधर्म्य आहे का हे शेजाऱ्यांना ठाऊक नाही. मात्र असं घडलं होतं. \n\nप्रशासकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या संचालिका गिरिजा त्रिपाठी यांनी न्यायालयाच्या खोट्या आदेशाचा सहारा घेत प्रशासनाला भ्रमात ठेवलं. जेणेकरून संस्था कारवाईपासून वाचली. मात्र यासंदर्भात अधिकृतपणे वक्तव्य देण्यास कोणीही तयार नाही. \n\nबालिका संरक्षण गृहात राहणाऱ्या मुलींचं राहणीमान, त्यांच्याशी लोकांचं असलेलं वर्तन- आजूबाजूचं कोणीही, संस्थेविषयी, संस्थेशी निगडीत व्यक्ती किंवा केंद्रात कार्यरत व्यक्तींबाबत कोणीही काही वावगं बोलत नाही. \n\n\"बेकायदेशीर आणि अनैतिक घडामोडींवर देखरेख ठेवणाऱ्या एका संस्थेशी मी निगडीत आहे. बालिका संरक्षण गृहाबाबत आमच्या कानी काही आलं असतं तर आम्ही हस्तक्षेप केला असता,\" असं केपी पांडेय सांगतात. \n\nशेजारीच कपड्यांचं दुकान चालवणाऱ्या राकेश मोर्यांना या घटनेचा धक्का बसला आहे. \n\nकेंद्र असणाऱ्या इमारतीच्या मागेच राहणारे दिलीप शर्मा सांगतात, \"खुद्द पोलीसच विश्वासाने मुलींना केंद्रात सोडत असत. मुली इथे सुरक्षित राहतील याच हेतूने पोलीस मुलींना सोडत असत. अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचं येणं जाणं असे. आम्हा सगळ्यांसमक्ष माणसं येत असत. इथे घडतंय त्यात काहीही गडबड नाही असं आम्हाला वाटत असे. एक नक्की की सकाळी किंवा रात्री उशिरा इथे महागड्या गाड्या दिसत असत. मात्र या गाड्यांमध्ये कोण येतंय, कोण जातंय हे आम्हाला ठाऊक नाही'.\n\nदोन वर्षांपूर्वी घराजवळ दारुचं दुकान उघडल्याचं दिलीप शर्मा सांगतात. याच गाड्यांनी येणारी माणसं दारुच्या दुकानात येत असावीत. \n\nबालिका संरक्षण केंद्राची दुरवस्था\n\nबालिका संरक्षण गृहावर छापा पडल्यापासून या महागड्या गाड्या दिसलेल्या नाहीत असं शर्मा आवर्जून सांगतात. \n\nबालिका संरक्षण गृहाला तूर्तास सीलबंद करण्यात आलं आहे. केंद्राच्या सुरक्षेसाठी पोलिसांना तैनात करण्यात आलं आहे. \n\nकेंद्रात सगळं काही ठीक होतं असं नाही सांगणारी काही माणसंही भेटली. माझ्याकडे कोणताही पुरावा नाही असं एका ज्येष्ठ व्यक्तीनं सांगितलं. पोलीस आणि प्रशासन अधिकाऱ्यांना संस्था बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. \n\nघरातून बेपत्ता झालेल्या मुली किंवा घरातून पळून गेलेल्या मुलींना ताब्यात घेतल्यानंतर पोलीस अधिकारीच या केंद्रात आणून सोडत असत.\n\nपोलिसांना..."} {"inputs":"...आधारावर ते राष्ट्राध्यक्षपदापर्यंत मजल मारू शकले.\n\nदवाओमध्ये त्यांनी शस्त्रधारी नागरिकांचा एक गट तयार करून सरकारविरोधात बोलणारा, किंवा सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या कुणालाही शांत करण्याचा प्रयत्न केला. हेच तंत्र आपण राष्ट्राध्यक्ष झाल्यावर अवलंबणार, अशी त्यांनी सांगितलं होतं. \n\n\"ते मानवी हक्क वगैरे सगळं विसरा. मी जर राष्ट्राध्यक्ष झालो तर मी महापौर असताना जे केलं तेच करेन. ड्रग्स विकणाऱ्यांनो, तुम्ही लोकांचं अपहरण करता. मी तुम्हा सगळ्यांना मारून टाकणार आहे. तुम्हाला मनिला उपसागरात बुड... उर्वरित लेख लिहा:","targets":"पोपची माफी मागायला जाईन, अशी त्यांनी घोषणा केली, पण प्रत्यक्षात त्यांनी एक पत्र लिहून या प्रकरणावर पडदा टाकला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आधी केलेल्या या सगळ्या कॉमेंट्स आता पुन्हा डोकं वर काढतील आणि त्यांनी या जागतिक साथीकडे पुरेशा गांभीर्याने पाहिलं की नाही याविषयीच्या शंका उपस्थित केल्या जातील.\n\nडेमोक्रॅट्सना कोणता धोका?\n\nदेशात कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना अमेरिकेतील जनतेने राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला. \n\nकोरोनाच्या संसर्गाबाबत ट्रंप यांना कठोर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता असताना त्यांना आणि पत्नीलाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. अशा स्थितीत त्यांना संपूर्ण देशातून सहानुभूती प्राप्त होऊ शकते. त्यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेस) निवडणुकीच्या प्रचाराकरिता सदस्यांना वेळ दिला होता. सध्या संसद दोन आघाड्यांवर काम करताना दिसत आहे. एक म्हणजे, कोव्हिड-19च्या संकटकाळात जाहीर करण्यात आलेल्या मदतनिधीचं वाटप आणि दुसरी गोष्ट म्हणजे, ट्रंप यांनी नियुक्त केलेल्या अॅमी कोनी बॅरेट यांना अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी देण्याची प्रक्रिया पार पाडणं. \n\nप्रशासनातील ट्रंप यांचे निकटवर्तीय अधिकारी या कामात सहभागी झाले आहेत. \n\nकोषागार सचिव स्टीव्ह म्नूचिन यांनी गुरुवारी (1 ऑक्टोबर) अमेरिकन संसदेच्या कनिष्ठ सभागृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्याशी शेवटची चर्चा करण्याचा प्रयत्न केला. \n\nव्हाइट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मेदोज आणि उपराष्ट्राध्यक्ष माइक पेंस यांच्यासमवेत बॅरेटने बुधवारी सिनेटच्या रिपब्लिकन सदस्यांची भेट घेतली. या सदस्यांच्या मतांवरूनच बॅरेट यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्बत होणार आहे. \n\nम्नूचिन, मिडोस आणि पेंस यांची चाचणी निगेटिव्ह आली असती तरी अद्याप काहीच स्पष्ट नाही. त्यामुळे बॅरेट यांची निवडप्रक्रिया तूर्तास सोपी नाही. \n\nत्यामुळे सध्यातरी अध्यक्षीय निवडणुकीनंतरच त्यांची नियुक्ती होईल, अशी चिन्ह आहेत. यात ट्रंप यांना पराभवाचा सामना करावा लागला, तर चित्र वेगळं दिसू शकतं. \n\nयाचे इतर परिणाम काय होतील?\n\nट्रंप यांच्या कोरोनाग्रस्त होण्यामुळे इतर राजकीय परिणाम काय होऊ शकतात? हे मुख्यत्वे अमेरिकन सरकार उच्चपदस्थ पातळीवर व्हायरस किती पसरला आहे, शिवाय राष्ट्राध्यक्षांनी कोरोनावरील उपचारांना कसा प्रतिसाद दिला, यावर अवलंबून आहे.\n\nराजकीय अस्थैर्यामुळे पुन्हा चित्र बिघडू शकतं. याचा अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम होऊ शकतो. \n\nट्रंप यांच्या निदानानंतर कोरोना व्हायरसच्या संकटाकडे एका वेगळ्या स्वरूपात पाहिलं जाऊ शकतं. मतदारांनी वैयक्तिकरित्या मतदान करण्याऐवजी मेल-इन पद्धतीचा वापर करून मतदान करावं, यासाठी प्रोत्साहन दिलं जाऊ शकतं. \n\nया सर्वांमुळे निकाल लागण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. निवडणूक तुल्यबळ झाल्यास निकालावरून कायदेशीर लढाईसुद्दा होऊ शकते. \n\nया सर्व कारणांमुळे यंदाच्या वर्षी राजकीय वादळ येण्याची शक्यता आहे. शिवाय आणखी विचित्र परिस्थिती आपल्याला पाहायला मिळू शकते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर..."} {"inputs":"...आपण बदलाचं एक पाऊल पुढे टाकतो. \n\nमला एक हळदीकुंकू पक्क आठवतंय. पन्नास वर्षं झाली असतील. तेव्हा माझी मुलगी लहान होती. मुलीच्या शाळेतल्या मैत्रिणींच्या आईची ओळख होण्यासाठी मी त्यांना घरी बोलावलं होतं. पण रूढार्थाने ते हळदीकुंकू नव्हतं. तर तीळगूळ समारंभ होता.\n\nहळदीकुंकवाऐवजी तीळगूळ समारंभ\n\nतरीही मला वाटतं हळदीकुंकवाऐवजी तीळगूळ समारंभाचा उत्सव झाला पाहिजे. पण त्यातलं कर्मकांड बाजूला काढू या. स्त्रियांच्या मनात रूढ झालेली कर्मकांडाची प्रथा म्हणून असलेलं त्याचं स्वरूप बदललं पाहिजे.\n\nमकरसंक्रांतीचं जसं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या परंपरा पुढे चालू ठेवण्याकडेच कल असतो. कारण त्यात त्यांना सुरक्षितता वाटत असते.\n\nजुन्या मूल्यांचा देखावा\n\nआणखी एक महत्त्वाचा मुद्दा हळदीकुंकवासारख्या सणाच्या निमित्ताने अधिक जाणवतो. जागतिकीकरणानंतर लोकांची मानसिक अवस्था आणि मूल्यव्यवस्था बदलून गेली आहे. सगळीकडे बाह्य आवरणामधली अस्थिरता आहे. त्यामुळे जुनी जी मूल्य होती ती देखाव्याच्या स्वरूपात जाणवतात. \n\nउदाहरणार्थ, लग्न एकदाच करतो असं म्हणत आई-वडील, मुलं- मुली वारेमाप खर्चाचा आग्रह धरतात. 25 हजारांची शेरवानी, पैठणी खरेदी करतात. भपकेबाजपणाचं त्यांना आकर्षण वाटत असतं. थोडक्यात काय तर गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या मूल्यसंस्कृतीला धक्का बसलाय. संस्कृतीचा जो गाभा होता त्याला स्पर्शही करायचा नाही, पण वरवर दिसेल अशी संस्कृती जपायची, देखावा करायचा. हा विरोधाभास आहे.\n\nहळदीकुकवाचं राजकारण\n\nत्यात राजकीय प्रचारासाठी स्त्रियांचा वापर होणं, यात नवल नाही. हळदीकुंकवाचे कार्यक्रम आज राजकीय अजेंडा राबवताना दिसतात. या राजकीय पुढाऱ्यांना फुले-आंबेडकरांचा समतेचा विचार पचणारा नाही.\n\nमंदिरप्रवेशावर गेल्या वर्षी चर्चा होत असताना एक राजकीय महिला पुढारी म्हणाली, 'महिलांना मंदिरात प्रवेश नसेल तर ती जुनी परंपरा आहे आणि ती पाळली गेली पाहिजे.' तेव्हा मी जाहीरपण म्हटलं होतं- कित्येक वर्षं स्त्रियांना राजकारणात प्रवेश नाकारला गेला होता. पण तुम्ही परंपरा मोडलीच ना.\n\nभेदाभेद नसणारा सण हवा\n\nयाचाच अर्थ असा की काही परंपरा लोकानुनयासाठी दाखवायच्या आणि काही सोयीने मोडायच्या. हा परंपरांच्या बाबतीतला विरोधाभासच आहे.\n\nसमतेचा विचार मानणाऱ्यांनी महिलांचा मेळावा घ्यावा. त्यात विधवांनाही सहभागी करून घ्यावं. हा विचार सोपा नाही. पंरपरेच्या विरोधातला आहे. मी अनेक मंडळांमध्ये भेदाभेद नको म्हणून आवाहन करते. पारंपरिक हळदीकुंकू नको पण मकरसंक्रांतीचा भेदाभेद नसणारा सण-समारंभ हवा.\n\n(विद्या बाळ या ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत.) \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आपण म्हणू शकत नाही. कौटुंबिक हिंसाराची तक्रार दाखल केली. तर, त्यात अडल्ट्रीचा उल्लेख येतोच.\"\n\nविवाहबाह्य संबंधाच्या कायद्याबाबत बोलताना वकील स्वप्ना कोदे सांगतात, \"सप्टेंबर 2018 पर्यंत अडल्ट्री भारतीय दंड संहितेच्या कलम 497 अंतर्गत गुन्हा होता. ज्यात एखाद्या पुरूषाने विविहित स्त्रीसोबत संबंध ठेवले, तर त्या महिलेच्या पतीला पत्नीच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार होता.\"\n\n\"कायद्यासमोर पुरूष-स्त्री समान आहेत असं म्हणत सुप्रीम कोर्टाने, हा क्रिमिनल ऑफेंस होऊ शकत नाही असा निर्णय देत. हे कलम र... उर्वरित लेख लिहा:","targets":"हेत.\n\nशरीया आणि इस्लामिक कायद्यात विवाहबाह्य संबंध गुन्हा मानले जातात. इराण, सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांग्लादेश आणि सोमालियामध्ये हे गुन्हा मानले जातात\n\nतैवानमध्ये विवाहबाह्य संबंधाबाबत एक वर्षाची शिक्षा सुनावली जाते. इंडोनेशियातही अडल्ट्री गुन्हा मानला जातो.\n\nयूकेमध्ये विवाहबाह्य संबंधांना गुन्हा मानलं जात नाही. घटस्फोटाच्या मुख्य कारणांपैकी हे एक कारण मात्र असू शकतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आपलं स्वतःचं नियंत्रण असायला हवं, हा 'मेरा जिस्म मेरी मर्जी' थीममागचा उद्देश होता, असं आयोजकांचं म्हणणं होतं. मात्र, त्या घोषवाक्याचा अर्थ लैंगिक स्वातंत्र्य आणि व्यभिचार यांच्याशी जोडण्यात आला. हे घोषवाक्य अश्लील आहे. संभोगाविषयी आहे आणि स्त्रीकडून असणाऱ्या नैतिकतेच्या सर्वोच्च अपेक्षेचा भंग करणारं आहे, अशी टीका झाली. \n\nत्यामुळे या मोहिमेचा आदर्शच मुळात पाश्चिमात्य आहे, असंही म्हटलं गेलं. \n\n'मेरा जिस्म, मेरी मर्जी'ची कहाणी\n\nगेल्या वर्षी नूर (नाव बदललेलं आहे) या तरुणीने 'मेरा जिस्म, मेरी मर्जी' ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रत आहोत. स्त्री-पुरूष भेदभावरहित नव्या व्यवस्थेविषयी त्यांना सांगत आहोत.\"\n\nगेल्या महिन्यात 'औरत मार्च' रॅलीविरोधात लाहोर कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती. ही रॅली अराजकता पसरवणारी, अश्लीलतेला प्रोत्साहन देणारी, ईशनिंदा करणारी आणि द्वेष पसरवणारी असल्याने मार्चला परवानगी देऊ नये, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.\n\nकोर्टाने याचिका फेटाळत औरत मार्चला परवानगी दिली असली तरी रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्यांनी 'सभ्यता आणि नैतिक मूल्यांचं' पालन करावं, अशी सूचनाही कोर्टाने केली आहे. \n\nरॅलीचा दिवस जवळ येतोय तसा संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. याच आठवड्यात एका टीव्ही न्यूज चॅनलवर 'औरत मार्च' या विषयावर चर्चा करण्यात आली. चर्चेचं थेट प्रक्षेपण सुरू असताना मार्चविरोधी असणाऱ्या आणि स्त्रीविरोधी लिखाणासाठी ओळखल्या जाणाऱ्या एका लेखकाने महिला अधिकार कार्यकर्तीला शिवीगाळ केली.\n\nया शिवीगाळीचा निषेध करण्यात आला असला तरी मार्च आयोजकांनाही सतर्क राहण्याचा आणि काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. \n\nपाकिस्तानातील प्रसिद्ध अभिनेत्री मिहिरा खान यांनीही ट्वीट करत 'औरत मार्च'ला पाठिंबा दिला आहे. मात्र, रॅलीमध्ये प्रक्षोभक फलक वापरू नका, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. \n\nमात्र, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना रॅलीच्या समर्थनार्थ उतरली आहे. अॅमेन्स्टी इंटरनॅशनलने 'मोर्चेकऱ्यांना मिळणाऱ्या हिंसाचार, छळ आणि बलात्काराच्या धमक्यांचा' निषेध केला आहे. \n\n\"धोका पत्करल्याशिवाय स्त्रीला तिचे हक्क मागता येत नाही, यावरूनच औरत मार्चचं महत्त्व अधोरेखित होतं.\"\n\nया सगळ्या पार्श्वभूमीवर मार्चमध्ये सहभागी होणाऱ्यांना अॅसिड हल्ला, बॉम्ब हल्ला, पाळत ठेवणे किंवा डॉक्सिंग म्हणजे खाजगी माहिती इंटरनेटवरून सार्वजनिक करण्याची भीती सतावते आहे. \n\n\"आम्ही घाबरलो आहोत. पण आम्ही घाबरलो नाही, आम्हाला कशाची भीती वाटली नाही तर बदल घडण्याची अपेक्षा कशी बाळगणार?\"\n\nआणि म्हणूनच या रविवारी समाजाने घातलेली ही भीतीसुद्धा पाकिस्तानातील स्त्रीला 'चादर और चार दिवारी'मध्ये कैद ठेवू शकणार नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आपली मतं व्यक्त केली. करिअर गाइडन्सपासून ते हवामान बदलासंदर्भातल्या विविध समस्या महिला कशा सोडवू शकतात याचा वेध या चर्चासत्रात घेण्यात आला. \n\nमहिलांना नव्या दिशांना गवसणी घालण्यासाठी घरून पाठिंब्याची गरज असते, त्यांना मार्गदर्शन हवं असतं, असं मत या चर्चासत्रात रश्मी, अंकिता आणि सुरभि यांनी व्यक्त केलं आहे. \n\nमुलगा असो वा मुलगी स्ट्रगल सगळ्यांना करावं लागतं. फक्त आपल्याला ते करायचं आहे हे वाटायला पाहिजे. प्रत्येक मुलीनं स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतः घ्यायला हवेत असं ठरवलं तरच ते प्रत्यक्षात ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांची लढवय्या वृत्ती हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. त्यांनी ज्याप्रकारे राजकारण उभारलं आहे, ते सुद्धा त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे,\" असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.\n\nकाँग्रेस हा लढणारा पक्ष आहे आणि आमच्या पद्धतीने प्रचार करत आहोत असं काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. \n\nसध्या शरद पवार यांचं ईडीच्या तक्रारीत नाव आलं आहे. 'जर पवारांची चौकशी होणार असेल तर पीकविमा घोटाळ्याचीही चौकशी व्हायला हवी. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक जे घोटाळे आहेत त्यांची चौकशी व्हायला हवी,' असं ठाकूर म्हणाल्या. \n\nसध्या सर्व पक्षाच्या यात्रा सुरू आहे, प्रचार सुरू आहे पण काँग्रेस कुठेच प्रचारात दिसत नाही असा प्रश्न विचारलं असता यशोमती ठाकूर म्हणाल्या आम्ही सतत प्रश्न मांडत आहोत. शेतकऱ्यांची कर्जमाफी, बेरोजगारी हे प्रश्न आम्ही मांडत आहोत. \n\nया कार्यक्रमात यशोमती ठाकूर यांनी मांडलेले मुद्दे:\n\nतुमच्या मनातले प्रश्न विचारा\n\nनिवडणुकीच्या धामधुमीत तुम्हाला भेडसावणारे प्रश्न थेट तुमच्या नेत्यांना विचारण्याची संधी बीबीसी मराठी तुम्हाला देत आहे. 'राष्ट्र महाराष्ट्र' या डिजिटल कार्यक्रमाच्या निमित्तानं. \n\n'राष्ट्र महाराष्ट्र'चं पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतरचा दुसरा कार्यक्रम औरंगाबादमध्ये झाला, आणि आता तिसरा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे.\n\nया कार्यक्रमात तुम्ही नेत्यांना तुमच्या मोबाईल फोनवरून प्रश्न विचारू शकता. राष्ट्र महाराष्ट्र कार्यक्रमात बीबीसी मराठी हे प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.\n\nआज दिवसभर नागपूरमध्ये या डिजिटल कार्यक्रमाचं आयोजन बीबीसी मराठीने केलं आहे. या कार्यक्रमात राज्यातील प्रमुख पक्षांचे प्रमुख नेते येणार आहेत. ते बीबीसी मराठीच्या आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहेत. \n\nहा कार्यक्रम दुपारी 2.30 वाजता सुरू होऊन संध्याकाळी 7.30 पर्यंत चालणार आहे. काँग्रेस नगर येथील धनवटे नॅशनल कॉलेजच्या परिसरातील विमलाबाई देशमुख हॉलमध्ये हा कार्यक्रम होईल. या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण बीबीसी मराठीच्या युट्यूब आणि फेसबुकवर होणार आहे.\n\nया कार्यक्रमात राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, काँग्रेस नेते नाना पटोले, यशोमती ठाकूर, आशिष देशमुख, नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, विदर्भवादी नेत्या क्रांती धोटे-राऊत सहभागी होणार आहेत. \n\nयांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला..."} {"inputs":"...आपले संख्याबळ 6 वर नेता आलं. \n\n2019 च्या निवडणुकीमध्येही फैजल निवडून आले आहेत. गोव्यातही चर्चिल आलेमाव यांच्या रुपाने राष्ट्रवादी काँग्रेसने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. काँग्रेस हा प्रमुख मित्रप्रक्ष असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने विविध राज्यांमध्ये काँग्रेसविरोधातही आपले उमेदवार उभे केलेले आहेत.\n\nमणिपूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार काँग्रेस रिंगणात असला तरी नशीब आजमावून पाहातात. गुजरात विधानसभेच्यावेळेस काँग्रेस आणि भाजप यांच्यात अटीतटीची लढत असूनही राष्ट्रवादीने आपले... उर्वरित लेख लिहा:","targets":"िला. शरद पवार, प्रफुल्ल पटेल, श्रीनिवास पाटील यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं. \n\nपी. सी. चाको यांचं दिल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करताना प्रफुल्ल पटेल, शरद पवार आणि श्रीनिवास पाटील\n\nविविध राजकीय पक्षातल्या नेत्यांशी शरद पवार यांचे चांगले संबंध आहेत हे सर्वांना माहिती असतं. पण काँग्रेससाठी केरळसारख्या महत्त्वाच्या राज्यात त्याच पक्षातून एक महत्त्वाचा नेता आपल्या पक्षात घेण्यातून त्यांच्या राजकारणाच्या वेगळ्या शैलीची चुणूक त्यांनी दाखवून दिली. \n\nशशीधरन यांच्याप्रमाणे गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचे केरळमधील नेते थॉमस चांडी यांना कुट्टनाड मतदारसंघात यश मिळाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 1.3 टक्के मते मिळाली होती. मात्र थॉमस चांडी यांच्या निधनानंतर ही जागा रिक्तच राहिली. या निवडणुकीमध्ये कुट्टनाड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे थॉमस चांडी यांचे बंधू थॉमस के. थॉमस लढत आहेत. त्यांच्याविरुद्ध केरळ काँग्रेसचे पी. जे. जोसेफ युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटतर्फे लढत आहेत. 1965 पासून 13 निवडणुकांपैकी 8 वेळा कुट्टनाडच्या मतदारांनी आपलं दान डाव्या आघाडीच्या पारड्यात टाकलं आहे. मात्र 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यूडीएफच्या उमेदवाराला या मतदारसंघात अधिक्य मिळालं आहे. परंतु 2020 साली झालेल्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत या मतदारसंघातील 13 पैकी 10 ग्रामपंचायतींवर डाव्यांना यश मिळालं आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे ठेवू शकेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. \n\nयाचप्रमाणे पाला या मतदारसंघाकडेही सर्वांचं लक्ष आहे. इथं केरळ काँग्रेस (एम) चे नेते के. एम. मणि अनेकदा निवडून आले. 2016च्या निवडणुकीमध्येही त्यांनी या जागेवर विजय मिळवला मात्र 2019 साली त्यांचे निधन झाले. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मणि सी. कप्पन यांनी लढवली आणि त्यांना यश मिळालं. मात्र 2021 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीत केरळ काँग्रेस एलडीएफ डाव्यांच्या आघाडीत आला आहे. त्यामुळे ही जागा त्या पक्षाला देण्याचा निर्णय डाव्या आघाडीने घेतला. त्यामुळेच संतप्त झालेल्या कप्पन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेस केरळ नावाचा पक्ष स्थापन केला आहे.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या केरळमधील भवितव्याबद्दल बोलताना केरळमधील जन्मभूमीचे पत्रकार प्रदीप म्हणतात, \"इतर..."} {"inputs":"...आमच्या हद्दीत येत नाही', असं पोलीस सांगू शकत नाहीत. अपराध कुठे घडला आहे आणि पीडित मुलगी किंवा महिला कुठे राहते, याने फरक पडत नाही. झिरो FIRनंतर मुलीची किंवा महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाते.\" \n\nमात्र चिन्मयानंद प्रकरणात जसं घडलं, त्याप्रमाणे जर प्रदीर्घ काळापासून लैंगिक शोषण होत होतं, असं पीडितेनं सांगितलं तर या वैद्यकीय चाचण्यांना किती महत्त्व उरतं\n\nयावर करवासरा सांगतात, \"अशा प्रकरणांमध्ये वैद्यकीय चाचणीचं महत्त्व निश्चितच कमी होतं. तक्रार करणारी मुलगी किंवा महिला वैद्यकीय चाचणीला नकार देऊ शकत... उर्वरित लेख लिहा:","targets":". ते सांगतात, \"चिन्मयानंद पीडितेवर नियंत्रण ठेवणारे व्यक्ती आहेत. या प्रकरणामध्ये कलम 375 लागू होत नाही. SITने 376C लागू करून काहीही चूक केलेलं नाही.\" \n\nFIR दाखल करण्यात उशीर झाल्याने पीडितेची बाजू कमकुवत झाली आहे का? शिल्पी जैन म्हणतात, \"बलात्कार किंवा खून अशा गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणात उशीर हा मुद्दा ठरू शकत नाही. याप्रकरणी आरोपी समाजातील प्रभावशाली व्यक्ती आहेत. सत्ताधाऱ्यांशी निगडीत आहेत. मुलीने दडपण होतं म्हणून उशिरा तक्रार दाखल केली किंवा पोलिसांनी तक्रार उशीर दाखल केली, असं म्हणायला वाव आहे.\" \n\nताकदवान आरोपींच्या बाबतीत काय होतं?\n\nगुन्हेगारी कायदा हा सामान्य लोकांसाठी आणि \"विशेष\" व्यक्तींसाठी वेगवेगळा असतो का?\n\nवकील सोनाली करवासरा म्हणतात, \"पोलीस भारतीय दंड संहितेनुसार काम करतात. ते भेदभाव करत नाहीत.\"\n\nमात्र तरीही पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं. \n\nशिल्पी जैन सांगतात, \"पोलिसांमध्ये कनिष्ठ दर्जाचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत. आरोपी पैसेवाला असेल तर कायद्यातून पळवाट काढू शकतो. आम्ही अशी प्रकरणं रोज पाहतो. कायदा वेगळी गोष्ट आहे. कायदा लागू करण्याची प्रणाली कमकुवत आहे. चिन्मयानंद यांच्या प्रकरणात हे असंच दिसतं आहे.\" \n\nस्वामी चिन्मयानंद उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ\n\nलैंगिक शोषणप्रकरणी विरोधी पक्ष पीडितेवर काऊंटर FIR दाखल करतो. चिन्मयानंदप्रकरणी पोलिसांनी पीडितेवर गुन्हा दाखल केला आहे.\n\nसोनाली करवासरा सांगतात, \"प्रत्येक खटला योग्य असतो असं आम्ही म्हणू शकत नाही. कायदा महिलेला संरक्षण मिळवून देतो, तेवढेच अन्य मार्गही खुले होतात ज्यामुळे कायद्याच्या कलमांचा गैरवापर वापर होऊ शकतो. महिलांच्या बाजूने कठोर कायदे व्हायला नकोत कारण त्यांना सुरक्षेची गरज आहे. \n\nसोनाली असंही सांगतात की, \"कायद्याची चौकट पाळली जाणं आवश्यक आहे. पीडितेची साक्ष बलात्काराचा अपराध सिद्ध करण्यासाठी पुरेशी आहे. जर गुन्ह्याचा कुणी साक्षीदार नसेल तर त्यामुळे पीडितेची साक्ष अपुरी ठरवली जाऊ शकत नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आमदारांपैकी सहा आमदारांचे राजीनामे मंजूर केले आहेत. मात्र, इतर 16 आमदारांचे राजीनामे अद्याप स्वीकारले नाहीत.\n\nआमदार स्वत:हून राजीनामा देऊ इच्छित आहेत, हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत राजीनामा स्वीकारणार नसल्याची भूमिका विधानसभा अध्यक्षांनी घेतली आहे.\n\n\"आमदारांचे राजीनामे स्वीकारण्यासाठी विधानसभा अध्यक्षाला काही मर्यादित कालावधी आखून दिलेला नसतो. कर्नाटक प्रकरणात सुप्रीम कोर्टानं नमूदही केलं होतं, की विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. मात्र त्याचवेळी विधानसभा अध्यक्षांना विश्वास नि... उर्वरित लेख लिहा:","targets":"राजीनामे स्वेच्छेने आहेत की नाही, याचा अद्याप निर्णय झाला नाहीय. कारण विधानसभेचं अधिवेशन बोलवण्यासाठी आमदारांच्या उपस्थितीबाबत कुठलीच अट नाहीय.\"\n\n\"10 किंवा 12 आमदार उपस्थित नसले, तर काहीच फरक पडत नाही. केवळ सभागृहाचं कोरम पूर्ण असलं पाहिजे. सभागृहात उपस्थित आमदारच बहुमत चाचणीत भाग घेऊ शकतात. त्यामुळं सर्वच आमदारांनी हजर असलंच पाहिजे, याची काही गरज नाहीय,\" असं कश्यप सांगतात.\n\nसोमवार (16 मार्च) मध्य प्रदेशच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिलाच दिवस होता. मात्र, पहिल्याच दिवशी विधानसभेत गदारोळ झाल्यामुळं 26 मार्चपर्यंत तहकूब करण्यात आलं. त्यामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भाजप प्रवेशानंतर संकटात आलेल्या कमलनाथ सरकारचा फैसला होऊ शकला नाही. \n\nएकूण 228 सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत 22 आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसकडे आता 95 आमदारांचीच ताकद आहे तर भाजपकडे 107 आमदारांचं पाठबळ आहे. \n\nयापूर्वीच काँग्रेसच्या 22 आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सुपूर्द केले आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आम्हाला अहमद शाह बाबासारखा शूर, प्रसिद्ध आणि लोकप्रिय शासक मिळाला नाही\", असं बारी यांनी लिहून ठेवलं आहे.\n\nपरिणामकारक आणि निर्णायक घटना\n\nअहमद शाह अब्दाली याने राजा झाल्यानंतर आणि त्याआधीही अनेक महत्त्वाची युद्धं लढली होती. मात्र, जानेवारी 1761 मध्ये दिल्लीजवळ पानिपतच्या मैदानात लढण्यात आलेलं युद्ध एक सेनापती आणि बादशाह म्हणून अहमद शाह अब्दालीच्या आयुष्यातील सर्वात मोठं युद्ध होतं.\n\nहा तो काळ होता जेव्हा एकीकडे अब्दाली आणि दुसरीकडे मराठा दोघेही साम्राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेने पछाडले होते.... उर्वरित लेख लिहा:","targets":"र आपल्या एका क्षेपणास्त्राला अहमद शाह अब्दाली नाव दिलं आहे. त्यामुळे या सिनेमात अब्दालीची खलानायक अशी भूमिका दाखवल्यास पाकिस्तान याचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न करेल.\n\nपानिपतच्या तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये तीन तथ्यात्मक चुका आहेत. त्यामुळे ही चिंता आणखी वाढली आहे.\n\nपानिपत सिनेमात अहमद शाह अब्दालीची भूमिका 60 वर्षांच्या संजय दत्तने साकारली आहे. मात्र, 1761 साली अब्दाली केवळ 38 वर्षांचा होता.\n\nअहमद शाह अब्दाली एक लाखांच्या सैन्यासह हल्ला चढवायला येणार आहे, असं या ट्रेलरमध्ये दोनवेळा म्हटलेलं आहे.\n\nमात्र, या युद्धाचे प्रत्यक्षदर्शी आणि इतिहासकारांच्या मते पानिपतच्या तिसऱ्या युद्धात अफगाण सैन्यात 80 हजारांच्या आसपास घोडेस्वार आणि तोफखाने होते.\n\nअहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानातून 30 ते 40 हजार सैन्य घेऊन निघाला होता. उर्वरित सैन्य त्याचे मैत्रीपूर्ण संबंध असणाऱ्या स्थानिक शासकांचं होते. यात भारतातील अफगाणींचाही समावेश होता.\n\nपानिपत सिनेमातली कास्टिंग, पेहराव, अफगाणी सैन्याचा झेंडा आणि प्रतिकांवरुन हे स्पष्ट होतं, की हा सिनेमा वास्तवापेक्षा कल्पनाधारित अधिक आहे. उदाहरणार्थ- सिनेमातील काही दृश्यांमध्ये अब्दालीला जी पगडी घालून दाखवण्यात आलं आहे तशी पगडी अफगाणिस्तानमध्ये पूर्वी कधी नव्हती आणि आजही नाही.\n\nबाबा-ए-अफगाण\n\nआपल्या 25 वर्षांच्या शासन काळात अहमद शाह अब्दालीने आपला देश आणि तिथल्या नागरिकांच्या विकासात मोलाचं योगादन बजावलं आहे.\n\nतो कायमच गडबडीत असायचा, असं त्याच्याविषयी सांगितलं जातं. मात्र, एखाद्या बेजबाबदार तरुणाप्रमाणे त्याने कधीच कुठलचं काम केलं नाही. उलट त्याने अत्यंत संयमानं आणि समंजसपणे राज्यकारभार चालवला.\n\nतेव्हापासून आजतागायत अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानच्या नागरिकांमध्ये आत्मसन्मान आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जागवत आला आहे.\n\nप्रसिद्ध भारतीय इतिहासकार गंडा सिंह (1900-1987) यांनी 'अहमद शाह दुर्रानी - आधुनिक अफगाणिस्तान के निर्माता' या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, की अहमद शाह अब्दाली सुरुवातीपासून आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्णपणे एक अफगाण होता. त्यानं आपलं संपूर्ण आयुष्य देशहिताला वाहून घेतलं होतं.\n\nगंडा सिंह लिहितात, \"अहमद शाह अब्दाली आजही सामान्य अफगाणी नागरिकांच्या मनात जिवंत आहे. मग तो तरुण असो किंवा वयोवृद्ध. प्रत्येक अफगाण या महान विजेत्याची आराधना करतो. ते त्याला एक खरा आणि सहृदय व्यक्ती..."} {"inputs":"...आम्ही आमच्या घोषणापत्रातही लिहिलंय की आम्ही अल्पसंख्याकांच्या बाजूनं आहोत, आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत.\" \n\nअर्थात थेलुओ हे मान्य करतात की पक्षाला या पत्रामुळे निवडणुकीत काही प्रमाणात फटका बसू शकतो. मात्र 60 पैकी 20 जागांवर निवडणूक लढवणाऱ्या भाजपचे सगळे उमेदवार ख्रिश्चन आहेत.\n\n'चर्चचा प्रभाव नवा नाही'\n\nदिमापूरच्या S D जैन कॉलेजमध्ये राज्यशास्त्राचे प्राध्यापक असलेले इम्ती जमीर यांना वाटतं की अल्पसंख्याकांसोबत भारतभरात जे चाललं आहे, ते पाहून चर्चला चिंता वाटली असावी. \n\nदिमापूरच्या 'एस डी जैन' कॉलेजमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"करू शकणार नाही. पण धर्माचं नाव घेऊन कोणी मला मत कोणाला देऊ नये, हे सांगू नये.\"\n\nफेसबुक ब्लॉगर कवितो केरो\n\nनागालँडमध्ये निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. मतदानानंतर जेव्हा ३ मार्चला निकाल येतील तेव्हाच खरं समजेल की चर्चच्या या अनावृत्त पत्राची राजकीय किंमत नक्की किती आहे.\n\nहे पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : नागालँडच्या राजकीय तळ्यातला सर्वांत मोठा मासा कोण ठरणार?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आम्ही पुन्हा एकत्र येऊ,\" असं संकेतही जोशी यांनी दिले.\n\nदुपारी 1.30 वाजता - फैजाबादमध्ये लँडिंग\n\nमुंबईहून निघालेल्या ठाकरे कुटुंब विमानाने फैजाबादमध्ये पोहोचले. त्यांच्या गाड्यांचा ताफा आता अयोध्येच्या दिशेने निघाला आहे. \n\nदुपारी 1 वाजता - अयोध्येला छावणीचं स्वरूप\n\nउत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अयोध्येत लष्काराला पाचारण करण्याची मागणी ANIने दिले आहेत.\n\nसध्या अतिरिक्त महासंचालक स्तराचे एक अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठे पोस्टर लागले आहेत. हजारो शिवसैनिकही अयोध्येत दाखल झाले आहेत. पण याच काळात विश्व हिंदू परिषदेने धर्म संसदेचं आयोजन केलं असून त्याचेही पोस्टर सर्वत्र दिसत आहेत, अशी माहिती बीबीसी मराठी प्रतिनिधी निरंजन छानवाल यांनी दिली. \n\nअयोध्येत तयार करण्यात आलेला 'आशीर्वादोत्सव'चा स्टेज\n\nशरयू नदीच्या तीरावर 'हर हिंदू की यही पुकार, पहिले मंदिर फिर सरकार'च्या घोषणा देत आहेत, अस वृत्त शिवसेनेच्या मुखपत्र 'सामना'ने दिलं आहे.\n\nअयोध्येत लष्कर बोलवा : अखिलेश यादव\n\nअयोध्येतील परिस्थिती लक्षात घेता, तिथं लष्कराला पाचारण करावं, अशी मागणी समाजवादी पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. ते म्हणाले, \" भारतीय जनता पक्षाचा सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही. ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. उत्तर प्रदेश आणि विशेषतः अयोध्येतील वातावरण लक्षात घेता सुप्रीम कोर्टाने याची दखल घेऊन आवश्यक असेल तर लष्कर पाठवावे.\"\n\nसुरक्षेचा फौजफाटा \n\nशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. याच काळात विश्व हिंदू परिषदेने धर्म संसदेचं आयोजन केलं आहे. दोन्ही कार्यक्रम एकाचवेळी होणार असल्याने वातावरण संवेदनशील झाले आहे. परिस्थिती नियंत्रणात राखण्यासाठी प्रचंड सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. रामजन्मभूमीला सुरक्षेचा वेढा आहे. त्यात अतिरिक्त सुरक्षा रक्षकांची भर पडली आहे. त्यामुळे अयोध्या शहराला छावणीचे स्वरुप आले आहे. \n\nअतिरिक्त महासंचालक स्तराचे एक अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 काँन्स्टेबल, पीएसीच्या 42 तसंच आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ.\"\n\nसीबीएसई आणि एचएससी बोर्डाने बारावीच्या परीक्षा घेतल्या नाहीत तर निकाल हा अंतर्गत गुणांच्या आधारे जाहीर होणार हे स्पष्ट आहे. पण त्याचे नेमके निकष काय असतील हे अजून सांगण्यात आलेले नाही. \n\nवैद्यकीय क्षेत्रात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा PCB ग्रुपच्या अनिवार्य गुणांची सवलत द्यावी अशी मागणी पालक संघटना करत आहेत.\n\nसायकॉन ही पालक संघटना वैद्यकीय विद्यार्थी आणि पालकांसाठी काम करते. या संघटनेच्या समन्वयक सुधा शिनॉय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"परीक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंची प्रात्यक्षिकं सुद्धा झालेली नाहीत. तेव्हा यापूर्वी जो निकाल केवळ बोर्डाच्या माध्यमातून जाहीर होत होता तो आता स्थानिक कनिष्ठ महाविद्यालयांच्या हातात असू शकतो. यामुळे काही विद्यार्थ्यांवर अन्याय होण्याचीही शक्यता आहे.\"\n\nशांभवी कामत, विद्यार्थिनी\n\n\"केंद्र आणि राज्य सरकारने यावर तोडगा काढायला हवा. पीसीबीचे गुण हे प्रवेश घेण्यासाठी आणि महाविद्यालय निवडण्यासाठीही महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे एचएससी बोर्डानेही गुण देण्याचे निकष ठरवताना याची खबरदारी घेणं गरजेचं आहे,\" \n\nगुण देताना फेवरेटिजम होण्याची शक्यता आहे असं विद्यार्थी सुद्धा सांगतात. एचएससी बोर्डाची विद्यार्थिनी शांभवी कामत सध्या नीट परीक्षेची तयारी करत आहे.\n\nती सांगते, \"एचएससी बोर्डाची परीक्षा होणार की नाही आम्हाला सांगण्यात आलेलं नाही. परीक्षा जरी झाली नाही तरी आमच्या ऑनलाईन युनीट टेस्ट झालेल्या आहेत. पण या परीक्षांची हजेरी फारच कमी होती. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापन कसं करणार? शिवाय, अशावेळी गुण देताना अनेकदा फेवरेटिजम खूप होतो. काही विद्यार्थ्यांना जास्त गुण दिले जातात तर काहींना कमी दिले जातात. यात पारदर्शता नसते. त्यामुळे याचा परिणाम बारावीच्या निकालावर होऊ शकतो.\"\n\nनीटचा अभ्यासक्रम आणि सीबीएसई बोर्डाचा अभ्यासक्रम हा एकच आहे. त्यामुळे एचएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दोन्ही बोर्डाच्या परीक्षांचा अभ्यास करावा लागतो. यात आमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही जास्त खर्च होते, असंही शांभवी सांगते.\n\nती पुढे सांगते, \"एमबीबीएसला जाण्यासाठी वर्षातून एकदाच नीट परीक्षा होते. पण इंजिनिअरिंगच्या मुलांना जेईई देण्यासाठी चार संधी मिळतात. त्यामुळे किमान एका परीक्षेत तरी अपेक्षित गुण मिळवण्याची संधी त्यांच्याकडे आहे. आम्हाला यावर्षी नीटमध्ये चांगले गुण मिळाले नाहीत तर पुढच्यावर्षी पर्यंत वाट पहावी लागते. ही संपूर्ण सिस्टम प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एकसमान नाही असंही आम्हाला वाटतं.\"\n\nHSC बोर्डाचा निकाल वेळेत जाहीर झाला नाही तर?\n\nमहाराष्ट्रात बारावीचे बहुसंख्य विद्यार्थी एचएससी बोर्डाचे असतात. सीबीएसई बोर्डाचे बारावीचे विद्यार्थी तुलनेने अत्यल्प आहेत.\n\nराज्यात वैद्यकीय महाविद्यालयीन प्रवेश वैद्यकीय संचालनालय म्हणजे (DMER) या स्वतंत्र आस्थापनेकडून होत असतात. याठिकाणी केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सर्व वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश होतात. प्रवेशासाठी गुणवत्ता यादी सुद्धा ऑनलाईन जाहीर केली..."} {"inputs":"...आम्ही सरकारला आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी अनेक उपाय सुचवले आहेत. लॉकडॉऊन 4 मध्ये सरकार आमच्या अपेक्षा पूर्ण करेल अशी आशा आहे.\"\n\nसरकारला त्यांनी ज्या उपाययोजना दिल्या त्याची माहिती त्यांनी बीबीसीशी बोलताना दिली.\n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग असताना एकाचवेळी सर्व दुकानं सुरू करण्याची आवश्यकता नाही. आठवड्यातले दोन किंवा तीन दिवस दुकानं सुरू करू शकतो. एका दिवशी एका बाजूची दुकानं आणि दुसऱ्या दिवशी विरुद्ध बाजूची दुकानं सुरू करण्यात यावी.\n\nया व्यतिरिक्त बाजारातली दुकानं सुरू करण्याच्या वेळा वेगवेगळ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे. मलेरिया, चिकनगुनिया, विविध शस्त्रक्रीया, डायलिसिसचे रुग्ण यांच्या उपचारावर मोठा परिणाम होतोय. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये आता इतर रुग्णांसाठी ओपोडी सुरू केल्या जात आहेत.\n\nजोपर्यंत कोरोनाच्या वॅक्सिनचा शोध लागत नाही तोपर्यंत आपल्याला या आजारासोबत जगण्याची सवय करावी लागेल असं मत पब्लिक हेल्थ फॉऊंडेशनचे डॉ. श्रीनाथ रेड्डी यांनी मांडलं आहे.\n\nलॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात काही निर्बंध शिथिल करण्याची आवश्यकता आहे. आवश्यक असलेल्या गोष्टींवर 50 ते 60 दिवसांपेक्षा जास्त काळ निर्बंध लादू शकत नाही असंही डॉ. रेड्डी यांनी सांगितलं. डॉ. रेड्डी यांच्या संस्थेकडून सरकार वेळोवेळी सूचना घेत असतं.\n\n\"या गोष्टीशिवाय माझं काम शक्य नाही का?\" घरातून बाहेर पडताना हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. तरच आपण कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यशस्वी होऊ असं डॉ. रेड्डी सांगतात.\n\nशाळा, महाविद्यालय, मॉल आणि सिनेमागृहांचं काय ?\n\nलॉकडॉऊनच्या चौथ्या टप्प्यात शाळा, महाविद्यालय, मॉल्स, सिनेमागृह बंद ठेवली जाऊ शकतात. मॉल्स आणि सिनेमागृह आणखी काही दिवस बंद राहू शकतात. तज्ज्ञांच्या मते या गोष्टी जीवनावश्यक नाहीत.\n\nपण जे निर्बंध शिथिल केले जातील त्यामध्येही खबरदारीचे उपाय पाळावे लागणार आहेत. स्वच्छता राखणे, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग या महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.\n\nया सर्व कामांसाठी आरोग्य सेतू अॅपचा वापर ई-पासप्रमाणे करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आयुष्य घालवलं. ते चारवेळा खासदार झाले. पण कधीही आम्हाला दिल्लीला नेलं नाही. फक्त एकदा पूर्ण कुटुंबाला दिल्ली दाखवायला नेलं होतं.\"\n\nमुख्यमंत्र्यांची नातवंडं करतायत मजुरी\n\nपूर्णिया शहरातील या दुकानापासून काही अंतरावरच मजुरांचा बाजार भरतो. काम मिळेल या प्रतिक्षेत असलेल्या मजुरांमध्ये बसंत आणि कपिल पासवानही आहेत. \n\nहे दोघेही बिहारचे तीनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आणि पहिले दलित मुख्यमंत्री झालेल्या भोला पासवान शास्त्रींचे नातू आहेत. \n\nदररोज पूर्णियाच्या केनगर प्रखंड भागातील भैरगाछीतून 14 किलोमीटरचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"चाललाय. आता नवी पिढी आलीय. ज्यांना माझ्या वडिलांबद्दल काहीच माहिती नाही. त्यांच्यासारखी मूल्यं असणाऱ्यांना ते विसरून गेले.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आयोग, रिझर्व्ह बँक यासारख्या महत्त्वाच्या घटनात्मक संस्थांच्या 'स्वायत्ततेचं अपहरण.'\n\nसंजय गांधी आणि इंदिरा गांधी\n\nजरा याद करो आपातकाल\n\nपंतप्रधानांना बघून त्यांचे अनेक मंत्री, भाजपचे नेता आणि प्रवक्तेदेखील आपल्या राजकीय विरोधकांवर हल्ला चढवण्यासाठी आणीबाणीचा हत्यार म्हणून वापर करतात. टिव्ही न्यूज चॅनल्सवर रोज होणाऱ्या निरर्थक चर्चेतही याचं प्रतिबिंब दिसतं. \n\nमुद्दा कुठलाही असो, जेव्हा भाजप प्रवक्त्यांकडे बोलण्यासारखं काही नसतं तेव्हा ते आणीबाणीचा विषय काढतात. त्यांचे फिक्स डायलॉग असतात - 'आणीबाण... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता. \n\nज्या जनतेने इंदिरा गांधी यांना आणीबाणीसाठी ही कठोर शिक्षा केली होती त्याच जनतेने तीन वर्षांनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इंदिरा गांधी यांच्या काँग्रेसला दोन तृतियांश बहुमताने विजय मिळवून दिला होता. इंदिरा गांधी पुन्हा एकदा पंतप्रधान झाल्या. \n\nअर्थातच देशाच्या जनतेने इंदिरा गांधी यांना लोकशाहीचा दुरुपयोग करण्याच्या त्यांच्या गंभीर गुन्ह्यासाठी त्यांना माफ केलं होतं. मात्र, जनतेने आणीबाणीला आणि आणीबाणीच्या नावाखाली झालेली सर्व कृत्य योग्य असल्याचं मानलं, असा या माफीचा अर्थ अजिबात नव्हता. \n\nनिसंशयपणे आणीबाणी आपल्या लोकशाहीच्या इतिहासाचा असा काळा अध्याय आहे ज्याची आठवण कुठल्याही मोदी किंवा अमित शहाने करून दिली नाही तरीदेखील देशाच्या जनतेच्या मनात कायम राहील. \n\nमात्र, आणीबाणी स्मरणात ठेवून उपयोग नाही. उलट कुठल्याही सरकारने आणीबाणीला कुठल्याही स्वरूपात पुन्हा लागू करण्याचं धाडस करू नये, हे लक्षात ठेवणं अधिक गरजेचं हे आहे.\n\nप्रश्न असा आहे की आणीबाणी पुन्हा येण्याची भीती कायम आहे का? की कुठल्यातरी दुसऱ्या स्वरूपात आणीबाणी आलेली आहे आणि भारतीय जनता त्या धोक्याबद्दल जागरुक आहे का?\n\nचार वर्षांपूर्वी आणीबाणीला चाळीस वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने त्या संपूर्ण कालखंडाची आठवण करत भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी देशात पुन्हा एकदा आणीबाणीसारखी परिस्थिती उद्भवण्याचा अंदाज व्यक्त केला होता. \n\nएका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अडवाणी यांनी देशाला सावध केलं होतं की 'लोकशाही पायदळी तुडवण्याची ताकद असलेल्या शक्ती आज पूर्वीपेक्षा अधिक सक्षम आहेत आणि संपूर्ण विश्वासानिशी असं म्हणता येऊ शकत नाही की आणीबाणीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ शकत नाही.'\n\nअडवाणी यांची काळजी आणि आजची परिस्थिती\n\nअडवाणी म्हणतात, \"भारतीय राजकीय तंत्र अजूनही आणीबाणीचा अर्थ पूर्णपणे समजू शकलेला नाही आणि मी या शक्यतेचा इनकार करत नाही की भविष्यातही अशाच प्रकारे आणीबाणीची परिस्थिती निर्माण करून नागरी अधिकारांचं हनन केलं जाऊ शकतं. आज मीडिया पूर्वीपेक्षा अधिक सजग आहे. मात्र, तो लोकशाहीसाठी कटिबद्ध आहे की नाही हे सांगता येत नाही.\" \n\n\"सिव्हिल सोसायटीनेही ज्या आशा पल्लवित केल्या होत्या त्या ते पूर्ण करू शकले नाही. सुरळितपणे लोकशाही चालवण्यासाठी ज्या संस्थांची गरज असते आज भारतात त्यापैकी केवळ न्यायपालिकेला इतर सर्व संस्थांमध्ये अधिक योग्य..."} {"inputs":"...आरक्षणही जाहीर होतं. आरक्षणासाठी सोडत जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष सरपंचपदासाठी मोर्चेबांधणी करायला सुरुवात करतात.\n\nज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"ग्रामपंचायतीच्या निकालावरून पक्षाची ग्रामीण भागातली ताकद दिसते. ग्रामीण भाग हा राजकीय पक्षांचा पाया आहे. पाया मजबूत असेल तर जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणं सोपं जात असतं. याचा फायदा विधानसभेलाही होतो.\"\n\n\"सुरुवातीच्या काळात काँग्रेसची ग्रामीण भागांत चांगली पकड होती. कालांतराने र... उर्वरित लेख लिहा:","targets":"िवसेना कायम चार क्रमांकावर असायची. पण यावेळेस शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाचा फायदा झालेला दिसत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने त्यांना या प्रतिमेचा फायदा ग्रामपंतायतीत झाला आहे. पण शिवसेना ग्रामीण भागात वाढली तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत स्थानिक पातळीवर स्पर्धा होईल यात शंका नाही,\" असं मत सुधीर सुर्यवंशी यांनी मांडलं.\n\nमहाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेचा जनाधार मित्रपक्षांच्या बालेकिल्ल्यात वाढतोय. त्यामुळे दोन्ही पक्षांची चिंता वाढली आहे. \n\nराजकीय पक्ष थेट निवडणूक का लढत नाहीत?\n\nग्रामपंचायतची निवडणूक राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर लढू शकत नाही, याचं कारण कायद्यात तसा स्पष्ट उल्लेख आहे.\n\nभारतीय राज्यघटनेतील 73वी घटनादुरुस्ती ही ग्रामीण पंचायतराजशी निगडित आहे. 1992साली 73वं घटनादुरुस्ती विधेयक मान्य झालं आणि त्यानुसार 24 एप्रिल 1993पासून देशात पंचायतराजची अंमलबजावणी सुरू झाली.\n\nराळेगण सिद्धीमध्ये विजयानंतर जल्लोष\n\nहा कायदा सांगतो की, ग्रामपंचायत निवडणुकीचा संबंध थेट गावातल्या लोकांशी असतो. यात राजकीय पक्ष आपापल्या चिन्हांवर निवडणूक लढल्यास ग्रामस्थांमध्ये परस्पर दुही निर्माण होऊ शकते. त्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक ही पक्षांच्या चिन्हावर लढवली जाऊ नये.\n\nगाव ही एक स्वतंत्र यंत्राणा राहावी, त्यात कुणाचाही हस्तक्षेप असता कामा नये, असाही या कायद्यामागचा उद्देश आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर म्हटलंय की, भारतात दारू पिण्याचं प्रमाण वेगाने वाढतंय. 2010 साली भारतात दरडोई 4.3 लीटर इतकं शुद्ध अल्कोहोल प्यायलं जात होतं. 2016 साली हेच प्रमाण 5.7 लीटर इतकं वाढलं होतं, म्हणजे जवळपास 30 टक्क्यांची वाढ. यामध्ये 15 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पुरुष आणि महिला मोजण्यात आले आहेत. \n\nदारूसाठी लांबच लांब रांगा\n\nभारतात जर दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत असेल तर त्यातले काही जण व्यसनाधीन होण्याची शक्यताही वाढते. त्यासाठी हे पाहावं लागेल की कोण किती दारू पितंय?\n\nभारतातला सरासरी पुर... उर्वरित लेख लिहा:","targets":"लोक एकमेकांना धीर देण्याचा प्रयत्न करतात.\n\nआज भारतात आणि महाराष्ट्रातही गेल्या अनेक दशकांपासून कुठलाही गाजावाजा न करता AAचं काम सुरू आहे. महाराष्ट्रात AAच्या अनेक शाखा आहेत. तुम्ही aa.org या वेबसाईटवर जाऊन तुमच्या घराजवळची शाखा शोधू शकता.\n\nतसंच राज्यभरात अनेक ठिकाणी दारू सोडवण्यासाठी मदत करणाऱ्या अनेक संस्था आहेत. तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडे जाऊनही त्याबद्दल मार्गदर्शन मिळवू शकता.\n\nकोव्हिड-19च्या काळात अनेकांनी दारूची उपलब्धता नसल्याने दारू सोडण्याचा निर्णय घेतलाय. अनेकांना withdrawal symptoms दिसायला लागलेत. दारूडा म्हणून किंवा व्यसनी म्हणून दारू पिणाऱ्यांना हिणवणं सोपं असतं, पण त्यामागे काय कारणं असतात, हे व्यसन सोडवण्यासाठी काय काय करावं लागतं, यावर मोठा शास्त्रीय अभ्यास आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आरोप श्लोमो यांच्यावर आहे. मात्र श्लोमो यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. \n\nज्यू विचारांशी प्रतारणा\n\nनेतान्याहू यांची वर्तणूक इस्राईलच्या निर्मितीचा मुख्य गाभा असलेल्या ज्यू विचारांशी प्रतारणा करणारी असल्याची भावना आहे. उजव्या तसंच डाव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये नेतान्याहूंविषयी नाराजीची भावना आहे. \n\nइस्राईलचे संस्थापक डेव्हिड बेन गुरिअन नेगेव्ह जिल्ह्यातील किबुट्झ स्डे बोकूर गावात एका लहानशा घरात राहत असत. चंगळवादी गोष्टींपेक्षा आपलं ग्रंथालय सुसज्ज असण्यावर त्यांचा भर असे. \n\nडेव्हिड बेन गुरि... उर्वरित लेख लिहा:","targets":",\" असं नेतान्याहू यांनी सांगितलं. \n\nपदावर कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. युतीचं सरकार नागरिक तसेच देशाप्रति कटिबद्ध राहून काम करेल, असंही नेतान्याहू यांनी सांगितलं. \n\nविरोधी पक्षांनी नेतान्याहू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. \n\nनेतान्याहूप्रणित युती सरकार इस्राइलमध्ये गेले दशकभर सत्तेत आहे. आरोपांप्रकरणी नेतान्याहू यांना न्यायालयात हजर राहावे लागणे, म्हणजे सरकारच्या अस्तित्वाला धोका असल्याचं मत सरकारमधील उजव्या विचारसरणीच्या नेत्यांना वाटतं. \n\nशिक्षणमंत्री नफ्ताली बेनेट नेतान्याहू यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात.\n\nशिक्षणमंत्री नफ्ताली बेनेट यांना नेतान्याहू यांचे राजकीय स्पर्धक मानले जातात. काही किरकोळ गोष्टींसाठी पंतप्रधान पदावरील व्यक्तीला दूर का करावे, असा सवाल बेनेट यांनी केला. नेतान्याहू यांना राजीनामा देण्याची गरज नाही असं कायदेमंत्री अयालीत शकीद यांनी सांगितलं. \n\nनेत्यान्याहू यांच्यावरील आरोपांमुळे जनतेसमोरही पेच निर्माण झाला आहे. \n\nनेतान्याहू यांना पंतप्रधानपदी राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी भावना आहे. मात्र अरबविश्वात सातत्याने होणाऱ्या घडामोडींदरम्यान शांतता राखण्याच्या दृष्टीने नेतान्याहू आवश्यक आहेत, असं मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. \n\nइस्राईलचा कट्टर शत्रू इराणनं सीरियामध्ये इस्राईलच्या विरोधात जमवाजमव केली आणि लेबनॉनमध्ये शस्त्रपुरवठा सुरूच ठेवला तर मात्र नागरिक नेतान्याहू यांच्या उणिवांकडे दुर्लक्ष करतील, कारण या परिस्थितीमध्ये सुरक्षेचा मुद्दा अग्रक्रम घेईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आर्थिक परिस्थिती डिजिटल शिक्षण पुरवण्याची आहे का? \n\n\"सरकार कोणताही निर्णय घेताना ग्राऊंड परिस्थितीचा विचार करत नाही. गणिताच्या शिक्षणाच्या बाबतीत ऑनलाईन धडे कसे देणार? अनेक शिक्षकांकडेही अँड्रॉईड फोन नाहीत. शिक्षण विभाग लॅपटॉप, इंटरनेट सुविधा देणार आहे का? केवळ घोषणाबाजी सुरू आहे, प्रत्यक्षात शिक्षकांना काहीही सांगितलं जात नाहीय,\" असंही रेडीज म्हणाले.\n\n'शाळा सुरू करणार नाहीत, कारण...'\n\nजिथे शक्य आहे म्हणजेच रुग्ण संख्या कमी आहे, तिथे शाळा सुरू करण्याचा विचार शिक्षण विभाग करत आहे. पण शहरांमधून मो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऐकत नाहीत. त्यांना नियंत्रणात आणणे कठीण आहे, असंही त्या म्हणाल्या.\n\nविद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी\n\n\"मानसिक शिक्षणाचा विचार व्हायला हवा. अनेक शाळा मुलांना अभ्यास देत आहेत. पण मुलांचा बाहेरच्या जगाशी असलेला प्रत्यक्षातला संबंध पूर्णपणे तुटलेला असल्याने त्यांच्या मनातल्या अडचणी आधी जाणून घ्यायल्या हव्यात. शिक्षण विभागाने आतापर्यंत असे कार्यक्रम आयोजित करणं अपेक्षित होतं. वृत्तवहिन्या, सह्याद्री अशा वाहिन्यांवर याची सुरुवात व्हायला हवी होती,\" असं मत शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले. \n\n\"ग्रामीण भागात आजही वीज नसते. तिथल्या मुलांना डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान नाही. शहरातही लहान मुलांवर अचानक, अशा शिक्षण पद्धतीचा दबाव टाकणे योग्य नाही. त्यासाठी समुपदेशनाची तयारी व्हायला हवी,\" असंही चासकरांनी नमूद केलं.\n\nमुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली?\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, शिक्षक आमदार कपील पाटील यांच्यासहीत शिक्षण अधिकारी यांची रविवारी दुपारी शालेय शिक्षणाचा आराखडा याविषयावर बैठक पार पडली. शिक्षकांनी फोनवरून विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहायचे, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\n\nशाळा सुरू न करता इतर सर्व पर्यायांच्या माध्यमाने शिक्षण कसे सुरू ठेवता येईल, याचा लेखी अहवाल मुख्यमंत्र्यांनी शिक्षण विभागाकडे मागितला आहे.\n\nया प्रश्नांबाबत आम्ही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. ती आल्यास नक्की या बातमीत अपडेट केली जाईल.\n\nमात्र या बैठकीला उपस्थित असलेले शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"ऑनलाईन शिकवण्यात अडचणी आहेत, यावर बैठकीत चर्चा झाली. पण म्हणून आपण काहीच प्रयत्न करायचे नाहीत, असं नाही. त्यामुळे शैक्षणिक अॅप, पाठ्यापुस्तकं, टिव्ही, इंटरनेट या माध्यमातून शिक्षणाला सुरुवात करण्याचं ठरलं आहे.\n\n\"सध्या 70 टक्के शिक्षक कोरोनासाठी विविध ड्यूट्या करत आहेत. शाळाही क्वारंटाईनसाठी वापरल्या जात आहेत. पण त्या लवकर रिकाम्या केल्या जातील,\" असंही ते म्हणाले.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV..."} {"inputs":"...आलं तर मला दोष द्या. चांगलं झालं तर तुम्ही श्रेय घ्या. पण कामं व्हायला पाहिजे.\n\nनागपुरात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत काय हालचाली सुरू होऊ शकतात? काही उद्योग सुरू होणार का?\n\nनागपुरात कोरोना आऊटब्रेक किंवा उद्रेक झालेला आहे, त्यामुळे आपण उद्योगधंदे सुरू करू शकत नाही. पण नागपूर शहरालगतच्या भागात बरेच उद्योग आहेत, जे नागपूरच्या बाहेर MIDC भागात आहेत. त्यांच्यात काम सुरू करण्यासाठी पुरेशी तयारी जर कारखानदार करणार असतील, म्हणजे सर्व कामगारांना एकाच ठिकाणी किंवा कारखान्याच्या जवळपासच ठेवणे, जेणेकरून त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाढत आहेत. पण तुमची टीम प्रयत्न करत आहे, पण तुम्ही समाधानी आहात का?\n\nआमची संपूर्ण टीम मिळून नागपूरच्या तीस लाख लोकसंख्येला केंद्रबिंदू म्हणून काम करत आहोत. अगदी भारतात आणि महाराष्ट्रात कोरोनाचे पहिले रुग्ण सापडले तेव्हापासूनच याचं नियोजन आणि त्यानंतर त्याची अंमलबजावणी याबाबत आम्ही व्यवस्थित योजना आखून काम करत आहोत.\n\nआपला सुरुवातीचा भर हा परदेशातून आलेल्या प्रवाशांवरच होता. त्यांचं आपण एअरपोर्टवरच स्क्रीनिंग करत होतो, ज्यांच्यात लक्षणं दिसत होती, त्यांना आपण इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं (म्हणजे सरकारी व्यवस्थेत विलगीकरण) आणि ज्यांच्यात लक्षणं दिसत नव्हती त्यांना होम क्वारंटाईन केलं. त्यामधून पहिले चार रुग्ण आढळले होते. त्यांच्यावर आपण पूर्ण उपचार केले आणि ते बरे होऊन आपल्या घरी गेले.\n\nत्यानंतर आपल्याकडे दुसरे दोन रुग्ण आढळले - एक 25 मार्च आणि दुसरा 27-28 मार्चच्या सुमारास. दोघेही दिल्लीहून परत आले होते. त्यानंतर त्यांच्यात लक्षणं दिसू लागल्यानंतर आमच्या टीमने त्यांना ट्रेस केलं, टेस्ट केली आणि नंतर त्यांना क्वारंटाईन केलं. मग त्यांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं.\n\nत्यांच्या संपर्कात आलेले सर्व कॉन्टॅक्ट्स आम्ही इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केले होते, आणि त्यांच्यापैकी जवळजवळ 12 लोक बाधित झाले होते. त्यांच्यापैकी दोन लहान मुली वगळता इतर सर्वांना घरी सोडण्यात आलं आहे. या दोन मुलीसुद्धा आता रिकव्हर होत आहेत.\n\nसध्या नागपुरात काय स्थिती आहे नेमकी?\n\n(21 एप्रिलच्या आकडेवारीनुसार) सध्या आपल्याकडे 70 अॅक्टिव्ह केसेसे आहेत, ज्यापैकी 45 रुग्ण हे एकाच पेशंटच्या संपर्कात आल्यामुळे निर्माण झाले आहेत. त्या रुग्णांचा मृत्यू झाला. पूर्व नागपुरातल्या सतरंजीपुरा भागातल्या या रुग्णाला टीबी होता आणि त्यांचं कुटुंब फार मोठं आहे. त्यांची मुलं, नातवंडं असे एकूण 21 व्यक्ती आहेत. यांच्यापैकी 15 पॉझिटिव्ह आहेत, 1 निगेटिव्ह आहे तर उर्वरित लोकांचे निकाल प्रलंबित आहेत.\n\nकाही केसेस अशाही होत्या, ज्या आधी निगेटिव्ह होत्या आणि नंतर पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, त्यामुळे बहुतांश रुग्ण हे या एका रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळेच तयार झाले आहेत. आपण तो परिसर कंटेन केलं आहे, सर्व लोकांचे contact tracing (म्हणजेच ते कुणाकुणाच्या संपर्कात आले असावेत) हे ओळखून मग त्यांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन केलं आहे, होम क्वारंटाईन..."} {"inputs":"...आला. त्यांनी म्हटलं, \"सर्वोच्च न्यायालयालाही लॉकडॉऊनमध्ये बंद करून नागरिकांना न्याय मिळवण्याच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवले जात आहे आणि अशा परिस्थितीत न्यायाधीश एस ए बोबडे मात्र नागपूरमध्ये एका भाजप नेत्याची 50 लाख रूपयांची मोटरसायकल मास्क किंवा हेल्मेट न घालता चालवत आहेत.\"\n\nया ट्वीटची दखल न्यायालयाने घेत प्रशांत भूषण यांनी न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांना एक रुपयाचा दंडही ठोठवला.\n\nआता पुन्हा एकदा प्रशांत भूषण यांच्या नवीन ट्विटवरून न्यायालयीन वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. प्रशांत भू... उर्वरित लेख लिहा:","targets":"वा राज्यातील न्यायालयांचे न्यायाधीश, सर्वांचा समावेश हा राजकीय अतिथी श्रेणीमध्ये होतो. न्यायाधीशांची सुरक्षा आणि राहण्याची जबाबदारी ही राज्य सरकारची असते. केवळ मुख्य न्यायाधीश नव्हे तर सर्वच न्यायाधीश याश्रेणी अंतर्गत येतात.\n\nकान्हा राष्ट्रीय उद्यान हे नक्षलग्रस्त भागात येते. त्यामुळे चार ते पाच तास रस्ते मार्गाने वाहतूक केल्यास सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असता. \n\n2011 मध्ये मध्य प्रदेश राज्याच्या राजपत्रात या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. 21 जानेवारी 2011 रोजी प्रकाशित झालेल्या राजपत्रात राज्य अतिथी नियम 1 (3 आणि 4) मध्ये विशिष्ट लोकांची यादी आहे. त्यानुसार, त्यांचे आगमन, सुरक्षा, राहण्याची सोय, अन्न व्यवस्थापन आणि वाहतूक याची जबाबदारी राज्य सरकारची असेल असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.\n\nदेशातील सर्व राज्यांनी महत्त्वाच्या व्यक्तींबाबत स्वतंत्र नियम तयार केले आहेत. पण मोठ्या पदांवर असलेल्या सर्वात महत्त्वाच्या लोकांसाठी सर्व राज्यांमध्ये जवळजवळ एकसमान नियम आहेत. राज्ये राजपत्राच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी करत असतात.\n\nपण न्यायालयीन वर्तुळातील मात्र यासंदर्भात मतमतांतरे आहेत.\n\nआपल्या कार्यकाळात आपण सरकारकडून अशा कोणत्याही सोयी-सुविधांचा लाभ स्वीकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चेल्लमेश्वर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले. \n\nआंध्र प्रदेशातील आपल्या गावावरून फोनवर संवाद साधत असताना त्यांनी काही अनुभव सांगितले. ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश एका प्रसिद्ध व्यक्तीसह सुट्टीवर गेले होते. नंतर त्या प्रसिद्ध व्यक्तीची केस त्याच न्यायाधीशांच्या कोर्टात आली, तरीही न्यायाधीशाने माघार न घेता सुनावणी घेतली. \n\nचेल्लमेश्वर सांगतात, प्रोटोकॉल पाहता सरन्यायाधीश बोबडे आदरातिथ्य स्वीकार करू शकतात पण तत्कालीन परिस्थितीत त्यांनी हे करायला हवे की नको हे त्यांच्या विवेकबुद्धीवर अवलंबून आहे.\n\nन्यायाधीशांची सुरक्षा ही राज्य सरकारची जबाबदारी\n\nन्यायमूर्ती मदन बी लोकूर यांना वाटते की, या विषयावर चर्चा व्हायला हवी. \n\n'बीबीसी हिंदी'साठी सुचित्रा मोहंतीशी बोलताना ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देशभरात प्रवास करतात. खासगी अथवा सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी किंवा व्याख्यान देण्यासाठी जिथे जिथे न्यायाधीशांचे जाणे होते तिथे राज्य सरकार सुविधा आणि..."} {"inputs":"...आले. \n\nसुरक्षारक्षकांनी त्यांना आत येऊ दिलं, तीन तासांत विमान बांधण्यात आलं.\n\nविमान चाचणीसाठी नेताना...\n\nविमानाची लोकांमध्ये चर्चा\n\nप्रदर्शन सुरू झाल्याबरोबर उत्साही नजरा या विमानाकडे वळल्या आणि मग विमानच प्रदर्शनात चर्चेचा मुद्दा ठरला. स्थानिक वृत्तपत्रं, वृत्तवाहिन्यांनी त्याला प्रसिद्धी दिली. केंद्रीय विमान वाहतूक मंत्री, वरीष्ठ अधिकारी, उद्योजक सगळ्यांनीच या विमानाला भेट दिली. \n\nनंतरचे 15 महिने ते विमान एका मंदिराच्या परिसरात ठेवण्यात आलं. काही एअर शोमध्येही पाठवण्यात आलं. \n\nमुंबई विमानतळाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचणीही घेतली.\n\n2004मध्ये यादव यांनी दिल्लीत काही बड्या मंत्र्यांची भेट घेतली. त्यांनी हवाई वाहतूक मंत्रालयातील अधिकाऱ्याला चाचणी घेण्यास सांगितलं. त्या अधिकाऱ्यानं, \"हे विमान उडू शकणार नाही, उडालंच तर कोसळेल,\" अशी टिपण्णी केली.\n\nतिथं सगळंच संपलं. विमान पडून राहिलं आणि चोरांनी त्याचा काही भाग लंपासही केला.\n\nपाच वर्षांनी त्यांनी पु्न्हा विमान बांधण्यास सुरुवात केली. यंदा हे काम 19 आसनी विमान तयार करण्याचं होतं.\n\nत्यांनी यावर आतापर्यंत सुमारे पाच कोटी रूपये खर्च झाले आहेत. त्यासाठी मालमत्तेपासून दागिन्यापर्यंत सगळं विकून झालं आहे. \n\n\"भारतात सर्वसामान्यांनी केलेल्या संशोधनाकडे गांभीर्यानं पाहिलं जात नाही. मला हे विमान उडवण्याची परवानगी मिळाली तर मी भारताचा हवाई इतिहास घडवीन,\" यादव आत्मविश्वासानं सांगतात.\n\n(ही बातमी प्रथम 7 नोव्हेंबर 2017ला प्रसिद्ध करण्यात आली होती.फोटो अनुश्री फडणवीस यांनी काढले असून यादव कुटुंबीयांनी दिले आहेत.)\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आलेली नाही. लस अजून क्लिनिकल ट्रायलमध्येच आहे. क्लिनिकल ट्रायलमध्ये प्रतिबंधित वापराला परवानगी म्हणजे नक्की काय? मग, लशीला मंजूरी का देण्यात आली असा सवाल तज्ज्ञांनी उपस्थित केलाय. \n\nतर, स्वत:ची छाती बडवण्यासाठी सरकारने शास्त्रीय प्रोटोकॉल धाब्यावर बसवले असा आरोप राजकीय पक्षांकडून केला जातोय. त्यामुळे कोव्हॅक्सीनला मिळालेल्या मंजूरीवर राजकीय वाद सुरू झालाय. \n\nकोरोना लस\n\n 'कोव्हॅक्सीन'ला आपात्कालीन वापराची परवानगी का मिळाली?\n\nकोव्हॅक्सीन'ला मंजूरी देण्याआधी सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (Subject Expe... उर्वरित लेख लिहा:","targets":"डइफेक्ट होत नसतील तर लस सुरक्षित मानली जाते. \n\nलशीची कार्यक्षमता फार महत्त्वाची असते. लस न देण्यात आलेल्यांच्या तुलनेत लस देण्यात आलेल्यांमध्ये आजाराचं प्रमाण किती कमी झालं यावरून लशीची कार्यक्षमता किंवा लस किती प्रभावी आहे हे समजतं.\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितल्यानुसार, 'सामान्यत: लस 70 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त प्रभावी असेल तर त्याला आपण लस म्हणू शकतो. पण, सद्य स्थितीत लशीचा परिणाम 50 टक्क्यांपेक्षा चांगला असेल तर त्याला प्रभावी म्हणावं लागेल.'\n\n'लस 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी असेल तर त्याचा चांगला परिणाम दिसून येणार नाही. 30 टक्क्यांपेक्षा कमी प्रभावी लशीने रोगप्रतिकारशक्ती वाढवता येणार नाही.' असं डॉ. स्वामीनाथन पुढे म्हणाल्या. \n\nक्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात मंजूरीमुळे काही धोका आहे?\n\nतिसऱ्या टप्प्यातील चाचणीची माहिती समोर आलेली नाही. लस प्रभावी आणि कार्यक्षम आहे का नाही याबद्दल माहिती नाही. ही लस सर्वसामान्यांनी दिली आणि त्यानंतर फक्त 50 टक्के कार्यक्षम असल्याचं समोर आलं तर? असा प्रश्न तज्ज्ञांना पडला आहे. \n\nसामान्यांना याचा फायदा काय?\n\nसद्य स्थितीत सामान्यांना कोव्हॅक्सीनला परवानगी दिल्याचा काहीच फायदा नाही असं तज्ज्ञांच मत आहे. \n\nएड्स सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. इश्वरीप्रसाद गिलाडा सांगतात, \"कोव्हॅक्सीन कार्यक्षम आहे का, याची माहिती अजूनही सार्वजनिक करण्यात आलेली नाही. कोरोनाची लस पहिल्यांदा अत्यावश्यक सेवेतील लोकांना दिली जाईल. त्यामुळे सामान्यांना आपात्कालीन मंजूरीचा काहीच फायदा नाही.\"\n\n\"कोव्हॅक्सीनबाबत माहिती नसल्याने डॉक्टर ही लस देताना विचार करतील आणि लोकं लस घेण्यास विरोध करतील. त्यामुळे सरकारने लवकरात लवकर लशीच्या कार्यक्षमतेची माहिती सार्वजनिक करावी,\" असं डॉ. गिलाडा म्हणाले. \n\nतज्ज्ञ सांगतात, एखाद्या वेळेस लशीची अचानक कमतरता भासली किंवा केसेस वाढल्या तर सरकार कोव्हॅक्सीनबाबत विचार करेल. त्यासाठी याला क्लिनिकल स्टेजमध्ये मंजूरी देण्यात आली असावी. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आल्यानंतर निवडणुकांमध्ये रस घ्यायला सुरुवात केली. ट्रंप हे पारंपरिक राजकीय वर्तुळातले नाहीत ही बाब त्यांना भावली.\n\n2016 साठी हे वास्तव महत्त्वाचे होते. त्यावेळी डोनाल्ड ट्रंप प्रतिस्पर्धी रिपब्लिकन नेत्यांविरोधात आक्रमक होते.\n\nगेल्या चार वर्षांपासून ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पण आजही ते स्वत: ला बाहेरील व्यक्ती मानतात. अनेकांना असेही वाटते की पारंपरिक राजकीय वर्चस्वाला आव्हान देण्यात ट्रंप यांना यश आले तर काहींना ते काही विशेष करू शकले नाहीत असेही वाटते. \n\nलीड्स सांगतात, \"ते एक व्यावसायिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"3. निवडणुकीत इंटरनेटचा वापर\n\nद न्यूयॉर्क टाईम्समध्ये तंत्रज्ञानाच्या विषयावर लेख लिहिणाऱ्या केविन रॉस यांनी एक इशारा दिलाय. ते सांगतात, \"उदारमतवाद्यांनो ऐका, ट्रंप पुन्हा निवडून येणार नाहीत असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही फेसबुकवर अधिक वेळ घालवून पाहा.\"\n\n2016 पासून रॉस राजकीय पक्षांचा सोशल मीडियावरील प्रचार ट्रॅक करत आहेत.\n\nते सांगतात, \"दररोज फेसबुकवर दहा लोकप्रिय अशा पोस्ट असतात ज्या रिपब्लिक पक्ष, कंजर्वेटिव्ह पक्ष आणि ट्रंप समर्थकांविषयी असतात.\"\n\nट्रंप यांचा सोशल मीडियामध्ये असणारा रस जगजाहीर आहे. चार वर्षांपूर्वी स्टीव्ह बॅनन हे त्यांच्या डिजिटल रणनीतीचे समन्वयक होते. ते ब्रेटबार्ट वेबसाईटचे माजी संचालक होते आणि केंब्रिज अॅनालिटिका कन्सल्टिंगशीही संबंधित होते. सोशल मीडिया वापरकर्त्यांचा डेटा राजकीय प्रचारासाठी वापरला अशा कारणाने ही कंपनी चर्चेत आली होती. \n\nया कंपनीने आठ कोटी युजर्सकडून डेटा गोळा केल्याचे 2018 मध्ये फेसबुकने जाहीर केले, ज्यांपैकी सात कोटी अमेरिकन आहेत. चर्चेत आल्यानंतर कंपनी दिवाळखोरीत निघाली. पण सोशल मीडियाचाप्रसार आता इतका वाढला आहे की लोकांपर्यंत प्रत्येक माहिती पोहचवणं कठीण काम नाही. \n\nफेसबुकवर \"सायलेंट मेजॉरिटी' असण्याचीही शक्यता आहे जी ट्रंप यांना नोव्हेंबरमध्ये विजयाच्या दारापर्यंत पोहचवेल असं रॉस सांगतात.\n\nट्विटर हे थेट मतदारांशी संवाद साधण्याचे माध्यम मानले जाते. डोनाल्ड ट्रंप ट्विटरवरही प्रचंड सक्रिय असून ते इथेही आपल्या वेगळ्या शैलीत काम करतात. ट्विट करून ते विरोधकांवर निशाणा साधतात, माध्यमांवर टीकाही करतात आणि इथेहीआपला राजकीय प्रपोगंडा चालवतात. \n\nनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्विटरवर विविध मुद्यांवर ट्विट केले जात आहे.\n\nबायडन यांचे फॉलोवर्स ट्रंप यांच्या तुलनेत दहा पटीने कमी आहेत. ते या माध्यमातून मतदारांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु ते काही मुद्यांवरच लिहितात.\n\nट्रंप जगाला वाचवणारे नेता आहेत अशीही चर्चा हल्ली ट्विटरवर होताना दिसते.\n\nइंटरनेटवरील व्हायरल मेसेजेसचा प्रभाव मतदारांवर किती होणार असे ठोस सांगता येणार नाही. पण निवडणुकीच्या रणसंग्रामात इंटरनेट एक प्रमुख हत्यार आहे हे वास्तव नाकारता येण्यासारखे नाही.\n\n4. आपला अजेंडा पुढे नेत जाणे\n\n'मेलद्वारे मतदान केल्यास फसवणूक होण्याचा धोका असतो.' 'राज्यात हिंसेवर नियंत्रण मिळवता येत नाही.' 'आपल्या समर्थकांना दोन..."} {"inputs":"...आवाहन \n\nदिल्ली दंगलीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांततेचे आवाहन केले आहे. तर दिल्ली हायकोर्टानं हिंसाचारावर चिंता व्यक्त केली आहे.\n\nभावना भडकावणाऱ्या भाषणांवर पोलीस योग्यवेळी कारवाई करतील असं सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितल्यावर अजून किती जीव गेल्यावर कारवाई करणार, ती योग्य वेळ कधी येणार? सगळं शहर जळून गेल्यावर असा प्रश्न न्यायमूर्ती मुरलीधर यांनी विचारला.\n\nदिल्लीमध्ये 1984 सारखी पुन्हा दंगल नको असे म्हणत हायकोर्टानं आपली निरीक्षणं नोंदवली. या हिंसाचारादरम्यान गुप्तचर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्वक कारवाई केली नाही. परिस्थितीला मुख्यतः गृहमंत्री अमित शाह जबाबदार आहेत, त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे,\" असं सोनिया गांधी यांनी म्हटलंय. \n\n72 तासांच सरकारने काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे 20 जणांचा जीव गेला, असा आरोप सुद्धा त्यांनी केला आहे. \n\n नवी दिल्लीत काँग्रेस मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सोनिया गांधी यांनी काही थेट सवाल उपस्थित केले आहेत. \n\n1) दिल्लीत हिंसाचार सुरू असताना गृहमंत्री कुठे होते आणि काय करत होते?\n\n2) दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते आणि काय करत होते?\n\n3) गुप्तचर यंत्रणांची माहिती मिळाल्यावर गृहमंत्रालयाने काय कारवाई केली?\n\n4) हिंसाचार उफाळलाय, हे माहिती असताना प्रतिबंधात्मक कारवाई का करण्यात आली नाही? \n\n5) रविवारपासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कुठे होते, काय करत होते?\n\n6) रविवारच्या रात्री दंगलग्रस्त भागात किती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता?\n\n7) दिल्लीत परिस्थिती हाताबाहेर गेली होती, पोलिसांचं नियंत्रण नव्हतं, तेव्हा केंद्रीय राखीव पोलीस दलाल का बोलावण्यात आलं नाही?\n\n\"हिंसाचार पाहता तत्काळ कारवाईची गरज होती. भाजप नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केली. सध्या दिल्लीची परिस्थिती चिंताजनक आहे,\" असंही सोनिय गांधी यांनी सांगितलं आहे. \n\nदरम्यान असदुद्दीन ओवेसी यांनी दिल्लीत लष्कराला पाचारण करण्याची मागणी केली आहे. \n\nदिल्ली हायकोर्टानं दिलेले सात आदेश पुढीलप्रमाणे-\n\n1) ज्या लोकांचे प्राण या हिंसाचारात गेले त्यांच्यावर प्रशासनाच्या मदतीने सन्मानपूर्वक अंत्यसंस्कार करण्यात यावेत.\n\n2) एका हेल्पलाइन आणि हेल्पडेस्कची निर्मिती व्हावी.\n\n3) अॅम्ब्युलन्सची सोय व्हावी. गरजू लोकांपर्यंत ती पोहोचताना कोणताही अडथळा येऊ नये.\n\n4) आश्रयासाठी पुरेशा सोयी नसतील त्यांची नव्याने व्य़वस्था करावी.\n\n5) ब्लँकेट, औषधं, शौचालय, पाणी या सोयी मिळण्यात कोणताही अडथळा येऊ नये.\n\n6) डिस्ट्रीक्ट लीगल सर्विस अथॉरिटीद्वारे 24 तास मदतीची हेल्पलाइन सुरु व्हावी. \n\n7) पीडितांना मदत करण्य़ासाठी व्यवस्था व्हावी.\n\nअजित डोवाल यांच्यासमोरच लोकांनी मांडल्या व्यथा\n\nराष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांनी आज दंगलग्रस्त भागामध्ये दौरा केला आणि लोकांशी संवाद साधला. यावेळेस एका मुलीने रडतरडत आपली व्यथा मांडली. \n\nती म्हणाली, \"आम्ही लोक इथे सुरक्षित नाही. दुकाने जाळली गेली. आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास करणं शक्य नाही. पोलीस..."} {"inputs":"...आहे त्या शरीराच्या भागाला चांगल्या प्रकारे स्वच्छ करायला हवं,\" बत्रा सांगतात. \n\nकंपनीचा दावा\n\nजॉन्सन आणि जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर होतो, असं न्यूज एजन्सी रॉयटर्सचा रिपोर्ट आणि अनेक महिलांनी म्हटलं आहे. कंपनीनं मात्र ही बाब फेटाळून लावली आहे. \n\nरॉयटर्सचा रिपोर्ट पूर्णपणे एकांगी आहे आणि जॉन्सन आणि जॉन्सन कंपनीची पावडर संपूर्णरित्या सुरक्षित आणि अॅस्बेस्टॉस फ्री आहे, असं कंपनीनं बीबीसीला पाठवलेल्या मेलमध्ये स्पष्ट केलं आहे. \n\n1 लाख महिला आणि पुरुषांवरील अध्ययनानंतर पावडर प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आहे, \"१९२० साली रविंद्रनाथ टागोर आणि खलील जिब्रान यांची अमेरिकेत भेट झाली होती.\" \n\nया भेटीबद्दल खलील जिब्राननं आपल्या मैत्रिणीला सांगितलं होतं, \"रविंद्रनाथ टागोरांचं म्हणणं आहे की, अमेरिका हा भौतिकतावादी देश आहे. शरीर आणि आत्मा या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत तर एकच आहे. आत्म्याचं प्रतिबिंब शरीरात पाहता येऊ शकतं. भौतिकता आणि अध्यात्मिकतेमध्ये द्वंद्व नाही तर त्या गोष्टी एकमेकांना परस्परपूक आहेत.\" \n\n5. सीरियातील संघर्षावर भाष्य \n\nजवळपास चार वर्षें सीरियावर राज्य केल्यानंतर ओटोमन घराणं सीरिया सोडून जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वताचा ध्यास असणाऱ्या प्रत्येकालाच तो आपलासा वाटतो. त्यामुळेच खलील जिब्रान हा भारतात लोकप्रिय आहे,\" असं दडके यांनी म्हटलं. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आहे. \n\nतर आरोग्य विमा घेताना तो माहितगार माणसाकडून घ्यावा असा त्यांचा सल्ला आहे. \n\n\"आरोग्य विमा घेताना तज्ज्ञांची मदत घ्यावी आणि हा तज्ज्ञ स्थानिक असावा जे वेळेवर कुठल्या यंत्रणेकडे दाद मागायची हे सांगणारा असेल. अनेकदा उत्साहाच्या भरात आपण आरोग्य विम्याच्या अटीच माहिती करून घेत नाही. त्यात हॉस्पिटल रुमसाठी 3000 रुपयांची मर्यादा असेल. \n\n\"आपण तेवढाच हप्ता भरत असू तरी माहितीच्या अभावी आपण विमा आहे म्हणून रुग्णालयात मोठी आणि आरामदायी रुम निवडतो. पण, विम्याचे पैसे मिळताना तुम्हाला फक्त 3000 रुपयेच मि... उर्वरित लेख लिहा:","targets":"रायचं नाकारतो.''\n\nकोरोना उपचारांच्या बाबतीतही रुग्णांचा हाच अनुभव आहे. पीपीई किट, रुम सॅनिटाईझ करणं या गोष्टींसाठी वेगवेगळ्या रुग्णालयांनी लावलेले दर वेगवेगळे आहेत आणि तुमचा विमा मात्र या गोष्टींसाठी तुम्हाला ठरावीक रक्कमच देणार असतो. काही विमा योजनांमध्ये या खर्चाची तरतूदच नसते. म्हणूनच तुम्ही मागितलेले सगळे पैसे तुम्हाला विमा कंपनीकडून मिळत नाहीत. \n\nकोरोना उपचार आणि त्याला विम्याचं संरक्षण याची सद्यस्थिती\n\nकोरोना उपचार आणि त्यासाठी विमा संरक्षण हा सध्या वादाचा मुद्दा आहे. रुग्णालय आणि उपचारांचा पूर्ण खर्च न मिळणं आणि पैसे मिळायलाही दीड-दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ लागणं या लोकांच्या मुख्य तक्रारी आहेत. अलीकडेच दिल्ली हायकोर्टाने एका प्रकरणाचा निवाडा करताना विमा कंपन्यांना कोरोनाविषयक विमा क्लेम लवकरात लवकर निकालात काढण्याचे निर्देश दिले आहेत. \n\nकोरोना काळात आरोग्य विम्याविषयी तुम्हीही इतकी उलटसुलट प्रकरणं ऐकली असतील की, हा एकंदरीत क्लिष्ट प्रकार आहे असं तुमचं मत झालं असेल. पण, आपले दोन्ही तज्ज्ञ देवदत्त धनोकर, मिलिंद बने आणि विमा नियामक प्राधिकरणातील एक अधिकारी यांच्याशी बोलल्यानंतर ताज्या परिस्थिती विषयी काही गोष्टी समोर आल्या त्या इथं नमूद करत आहे. \n\nआरोग्यविमा\n\n१. कोरोना वरील उपचारांसाठी रुग्णालयात भरती व्हावं लागलं तर त्यासाठी किती खर्च येईल याचा नेमका अंदाज रुग्णालयांकडून रुग्णांना मिळत नाही. प्रत्येक रुग्णालय त्यासाठी वेगवेगळा खर्च आकारतं आणि बिल अनेकदा लाखांच्या घरात असतं. \n\nकोव्हिडच्या कोणत्या उपचारांसाठी किती बिल आकारण्यात यावं याचं सरकारी किंवा नियामक मंडळाचं दरपत्रक नाही. त्यामुळे बिलावर कुणाचं नियंत्रण नाही. अशावेळी विमा कंपनीकडून सगळे पैसे वळते करून घेणं कठीण जातं. भारतीय विमा नियामक मंडळाचंही या दरांवर नियंत्रण नाही. \n\n२. कोरोना उपचारांचे पैसे कसे लागू करायचे याचीही काही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत. काही रुग्णालयं कॅशलेस सोय असताना उपचारांचे आगाऊ पैसे घेतात मगच उपचार सुरू करतात. दर तीन दिवसांनी रुग्णालयांची पैशासाठी भूणभूण सुरू होते. रुग्णाला हे टाळता येत नाही. \n\n३. कोव्हिड उपचारांवरील विम्याचे क्लेम मान्य होत नाहीत अशी परिस्थिती नाही. मिलिंद बने यांच्या मते, व्यवस्थित असलेले 100% क्लेम मान्य होत आहेत. पण, त्यात काही खर्च धरले जात नाहीत. पीपीई किट, ग्लोव्ह्ज यांच्यावरील खर्चाला मर्यादा आहेत आणि..."} {"inputs":"...आहे. \n\nया समस्येचं लवकरच निराकरण होईल असं कदाचीत आशावादी म्हणू शकतात. पण, सध्या ज्या समस्यांचा आपण सामना करत आहोत, त्यापेक्षा आगामी तीस वर्षात कदाचीत समस्या वेगळ्याच असतील. \n\nभू-राजकीय तणाव\n\nगेल्या काही वर्षांपासून भूराजकीय संतुलन कमालीचं बिघडलं आहे. पुढील दोन दशकांतील जागतिक स्थैर्यावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहेत.\n\nहजारो निर्वासित जिवाच्या भितीनं देशांच्या सीमा ओलांडत आहेत. हॅकर्स इतर देशांच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. राष्ट्रवादी भावना कट्टरपणे जोपासली जात आहे. \n\n2016 किंवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"तराळ प्रवास हा सध्यातरी श्रीमंतांच्या अवाक्यातील बाब आहे.\n\nमात्र जशी ही सुविधा सर्वसामान्यांच्या अवाक्यात येईल, तेव्हा त्यातून नवीन समस्यांचं आगार उभं राहील.\n\nकृत्रिम बुध्दीमत्ता वाढ \n\nबुध्दीची क्षमता वाढवण्यासाठी वेगवगेळ्या पदार्थांचं सेवन करण्याचा प्रघात प्रचलीत आहे. आता तर विकसीत देशांमध्ये बाह्य बुध्दीमत्ता म्हणून स्मार्टफोनवर अवलंबून राहण्याचं प्रमाण वाढलं आहे.\n\nकल्पना करा फार्मा कंपन्यांनी मानवी बुध्दीची क्षमता वाढवणारी औषधं तयार केली आहेत. असं तंत्रज्ञान विकसीत झालं आहे, जे तुमची सध्याची विचार क्षमता कैकपटीनं वाढविण्यास मदत करीत आहेत. \n\nअशा संशोधनांवर सध्या जगातील विविध प्रयोगशाळांमध्ये अभ्यास सुरू आहे. प्रश्न असा निर्माण होतो की, त्यांच काय होईल, ज्यांना अशा सुविधा परवडू शकणार नाहीत? अशानं असमानता वाढीस लागेल? श्रीमंत आणखी श्रीमंत होत जातील? \n\nमग, अशावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होत जातील. परिक्षेला बसण्यापूर्वी कॉफी पिणे चालू शकते. मात्र स्मार्ट औषधी वापरणे चालू शकेल का? बुध्दीमत्ता वृध्दीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या या झपाट्यानं पुढे येत आहेत.\n\nआर्टीफिशियल इंटेलिजन्स \n\nफ्युचरीस्ट रे क्रुझविल यांनी काही भाकीतं व्यक्त केली आहेत. त्यातील काही प्रेरणादायी तर काही भीतीदायक आहेत. \n\nत्यांच्यामते आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक दिवस मानवी बुद्धीमत्तेवर वरचढ ठरले. शिवाय ते अधिक बलशाली असेल. सायफाय सिनेमांसारखं हे भकीत आहे. \n\nअर्थात बरेच संशोधक हे मत मान्य करणार नाहीत, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रबळ ठरणार आहे, हे मात्र सर्वजण मान्य करतात. \n\nपण, या क्षेत्रात काम करणाऱ्या संशोधकांनी नैतिक आणि समाजिक परिणामांचा विचार केला पाहिजे. जीवनातील अनेक घटकांवर आर्टिफिशियल इंटेलिजन्साचा प्रभाव असणार आहे. \n\nआर्टिफिशियल इंटेलिजन्सची निर्मिती करणाऱ्याच्या नियंत्रणाबाहेर जर ते गेलं तर मात्र मोठं मानवी संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही."} {"inputs":"...आहे. अशावेळी रिलायन्सने परकीय गुंतवणूक आणली कशी?\n\nफिक्की या व्यापारी मंचाच्या माजी वरिष्ठ संचालक वैजयंती पंडित यांनी या प्रश्नाचं उत्तर देताना कंपनीच्या आक्रमक उद्योजकतेला याचं श्रेय दिलं. \n\n''कंपनीची आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली पत हे पहिलं कारण. दुसरं म्हणजे कंपनी जी वस्तू आंतरराष्ट्रीय बाजारात विकू पाहत आहे तिचं स्वरुप. वस्तू बनवतानाच तिचं जागतिक बाजारपेठेतलं महत्त्व लक्षात घेऊन त्या दर्जाची वस्तू बनवण्यासाठी रिलायन्स कंपनी ओळखली जाते. दूरदृष्टी ठेवून आणि वस्तूची उपयुक्तता पाहून कंपनी निर्णय... उर्वरित लेख लिहा:","targets":"रराष्ट्रीय बाजारात रुपयालाही काही प्रमाणात स्थिरता येणार आहे. \n\nकोव्हिडमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला Great Reset किंवा शून्यातून पुन्हा सुरुवात असं म्हटलं जातं. जग पुन्हा शून्यावर आलं आहे. आणि सगळ्यांनाच नवी सुरुवात करायची आहे असं या परिस्थितीचं ढोबळ वर्णन करता येईल. अशा परिस्थितीत ही सकारात्मक बातमी आल्यामुळे तिच्याकडे दुर्लक्ष न करता त्यातून चांगल्या गोष्टी घेण्याचा हा प्रयत्न आहे. \n\nरिलायन्सने काय शिकवलं?\n\nअर्थविश्लेषक आशुतोष वखरे यांनी अगदी थोडक्यात याचं उत्तर दिलं. ''दूरदृष्टी, मोठी स्वप्नं आणि काळाच्या पुढे राहण्याचा प्रयत्न''\n\nपुढे यासाठी त्यांनी उदाहरणंही दिली. \n\n''अलोक इंडस्ट्रीज ही रिलायन्सची गुजरातमधली एक उत्पादन कंपनी आहे. कुणाला त्याचं नावही माहीत नसेल. पण कोव्हिड रोग जसा आला तसं कंपनीने या उपकंपनीला पहिल्याच महिन्यात लक्ष्य ठरवून दिलं ते दिवसाला एक लाख पीपीई किट्स बनवण्याचं. या किट्सची किंमतही बाजारातल्या भावापेक्षा कमी म्हणजे 650 रुपये ठरवण्यात आली.'' \n\nम्हणजेच बाहेर आरोग्यसेवा क्षेत्रातली महत्त्वाची गरज पूर्ण झाली. ती कमी खर्चात झाली. कंपनीला नवा उद्योग मिळाला. कंपनीच्या एकूण आकार आण विस्ताराच्या मानाने हे उदाहरण आणि त्याची व्याप्ती लहान आहे. पण उद्योजकतेसाठी हे उदाहरण बोलकं आहे. यापेक्षा मोठं उदाहरण आहे ते रिलायन्स जिओचं. \n\n''2007मध्ये रिलायन्सने जिओ हे प्रोडक्ट बाजारात आणलं. याच दशकात जगभरात इंटरनेट आणि नेटवर्किंगचा माहौल होता. पुढच्या काही वर्षांत केंद्रसरकारनेही आपलं डिजिटायझेशनचं धोरण जाहीर केलेलं होतं. अशावेळी आयडिया, व्होडाफोन आणि इतर खाजगी कंपन्यांपेक्षा जास्त प्रमाणात आपलं नेटवर्किंगचं जाळं जिओनं विणून ठेवलं होतं. \n\nडिजिटायझेशनसाठी देशाला जे हवं होतं ते वाजवी दरात जिओ उपलब्ध करून देत होता. यातून सरकारची गरजही पूर्ण होत होती. कंपनीचं या क्षेत्रातलं वर्चस्व राहत होतं. पुढे जाऊन कंपनीने आता दूरसंचार क्षेत्रातली 46 टक्के बाजारपेठ काबीज केली आहे.'' \n\nरिलायन्सच्या कारभारावर आरोपही झाले. ते नाकारण्याचा किंवा त्याची शहानिशा इथं करत नाही आहोत. \n\n''इथं संधीचं सोनं करणं हा गुण महत्त्वाचा आणि संधी वेळेआधी ओळखणं हे ही महत्त्वाचं ठरलं आहे. या गोष्टींसाठी छोट्या संधीचं मोठ्या यशात रुपांतर करण्यासाठी रिलायन्सचं कौतुक केलंच पाहिजे,'' आशुतोष वखरे यांनी शेवटी आपला मुद्दा पूर्ण केला. \n\nहेही वाचलंत..."} {"inputs":"...आहे. मी इतक्यात निवृत्त होणार नाही.\"\n\nकोणी व्यक्त केली होती नाराजी? \n\nमंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याची आढावा बैठक घेतली. या बैठकीला शिवसेनेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दांडी मारली होती. त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याचं पाहायला मिळालं. \n\nउस्मानाबाद जिल्हा परिषदेत तानाजी सावंत यांनी भाजपशी केलेल्या हातमिळवणीमुळे अध्यक्षपदी राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थक अध्यक्षपदी आणि तानाजी सावंत यांचे पुतणे उपाध्यक्ष पदी व... उर्वरित लेख लिहा:","targets":"षक अभय देशपांडे सांगतात,\" भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी जितकं संख्याबळ आवश्यक आहे तितकं शिवसेनेच्या नाराजांमधून मिळणं शक्य नाही. शिवसेना नेत्यांच्या तक्रारी, कुरबुरी, भाजप नेत्यांच्या गाठीभेटी यापलिकडे शिवसेनेतल्या नाराजांचा भाजपला फायदा होईल असं वाटतं नाही आणि आता तशी परिस्थितीही नाही.\" \n\nज्येष्ठ नेत्यांची नाराजी आहे का आणि त्याबद्दल पक्ष काय करत आहे, असं विचारल्यावर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...आहे. मुलावर प्रशासनाने दबाव टाकलाय. कारण हे गाव केंद्र सरकारनं आणि मुख्यमंत्रांनी दत्तक घेतलेलं गाव आहे\". आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी तंबाखूची पुडी, चष्मा, काठी, चप्पल बाजूला काढून ठेवली होती. आगीमधून बाहेर पडणं सहज शक्य होतं. पण प्रशासन ही आत्महत्या आहे, मानायलाच तयार नाही,\" असं ते पुढे सांगतात.\n\nसिद्धार्थ पोपुलवार\n\nपोलिसांचं म्हणणं काय?\n\nबिट्टरगाव पोलीस स्टेशनचे API राजपूत यांच्याशी आम्ही संपर्क साधला तेव्हा त्यांनी माधव यांनी आत्महत्या केली नसल्याचं सांगितलं. \"माधव यांचा मृत्यू म्हणजे आत्म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाश्य आलेल्या वृद्ध शेतकऱ्याने शेतातील पऱ्हाटीचे सरण रचून ते पेटवून त्यात स्वत:ला झोकून दिलं.\"\n\nमुख्यमंत्री दत्तक ग्राम असल्याने ही शेतकरी आत्महत्या नाही हे सिद्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी यावर पत्रकार परिषद घेतली. आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करण्याऐवजी ती शेतकरी आत्महत्या नाही हे सिद्ध करण्याचा ते आटापीटा करत आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनीही ही शेतकरी आत्महत्या नसल्याचं म्हटलं आहे. \"देवानंद पवार, नाना पटोले हे नेते शेतकरी आत्महत्येचं भांडवल करत आहेत. धडक सिंचन विहीर योजना शासन राबवत आहे. जलयुक्त शिवार योजनेचे कामे झाली आहेत. मागेल त्याला शेततळे या योजनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी शेततळी आम्ही दिली आहेत. येणाऱ्या काळात हीच शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणार आहे. तसंच हमी भावाने खरेदी सुरू आहे,\" असं येरावार यांनी सांगितलं.\n\nआत्महत्येचं राजकारण\n\nशेतकरी आत्महत्येवर आता राजकारण सुरू झालं आहे. माधव यांची आत्महत्या नसून त्यांचा अपघाती मृत्यू असल्याचा भाजपचे आमदार राजेंद्र राजरधने यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं आहे. प्रशासनामार्फत आत्महत्या नसून अपघात आहे हे स्पष्ट करणारी महाराष्ट्रातली ही पहिलीच पत्रकार परिषद असावी. आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. \n\nया संपूर्ण प्रकरणावर बोलताना आमदार राजेंद्र नजरधने म्हणाले की, \"त्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. त्यांच्याकडे कुठलंच कर्ज थकीत नाही, शिवाय स्प्रिंकलरची सबसिडीही त्यांना मिळाली होती. त्यामुळे आत्महत्येचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेस यावर विनाकारण राजकारण करतंय. कुठेतरी एक जण मरतो आणि काँग्रेस त्यावर राजकारण करतं. त्यांच्या कुटुंबाच्या जबाबातही आत्महत्या केली असं म्हटलेलं नाही.\"यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं सत्र सुरू झालंय. काही दिवसापूर्वीच शंकर चायरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आत्महत्येस जबाबदार असल्याची चिट्ठी लिहून आत्महत्या केली होती.  \n\nशेतकरी माधव यांचा अपघात की आत्महत्या हे चौकशीमध्ये स्पष्ट होईलच. मात्र गावकरी ही आत्महत्या असल्याचं सांगत आहेत. प्रशासन मात्र हा अपघात असल्याचं स्पष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...आहे. सुरूवातीच्या काही वर्षांच्या तुलनेत ईशान्य भारतात कट्टरपंथी संघटनांच्या कारवाया कमी झाल्या आहेत. मात्र या संघटना अजूनही इथं आपली मूळं घट्ट रोवून आहेत. \n\nराजनाथ सिंह यांच्या कारकिर्दीत ईशान्य भारतातील राज्यं, विशेषतः आसाममधील घुसखोरांचा प्रश्न गृहमंत्रालयाची प्राथमिकता होती. आता हेच प्रश्न राजनाथ सिंह यांच्याकडून अमित शाहांना वारशामध्ये मिळाले आहेत. \n\nईशान्य भारतातील राज्यांमध्ये प्रचार करताना अमित शाह यांनी अवैध घुसखोरांना बाहेर हाकलू, अशा शब्दांत दरडावलं होतं. मात्र तेव्हा ते भाजपचे राष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनाही परदेशी घोषित करून डिटेन्शन सेंटरमध्ये पाठवल्याची उदाहरणं आहेत. ज्यांची गणना अवैध घुसखोर किंवा परदेशी म्हणून केली गेली होती, असे कितीतरी लोक गायब झाले आहेत. \n\nयासंबंधीची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. गायब झालेल्या परदेशी नागरिकांचा शोध घेण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत, असा प्रश्न गेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं आसाम सरकारला विचारला होता. \n\nएनआरसीच्या अंतिम मसुद्यामधून जवळपास 40 लाख लोकांची नावं वगळली होती आणि यापैकी अनेकांनी आपण भारतीय नागरिक असल्याचा दावा केला आहे. \n\nहे सर्व दावे आणि आक्षेप विचारात घेऊन एनआरसीची अंतिम यादी 31 जुलैला प्रकाशित करण्यात येणार आहे. मात्र आतापर्यंत घडलेल्या घटना पाहता लाखो जण या यादीतून वगळले जातील, अशीच शक्यता दिसून येत आहे. ही परिस्थिती उद्भवल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. गृहमंत्री म्हणून हा प्रश्न हाताळणं हे अमित शाहांपुढील आव्हानही आहे आणि जबाबदारीही. \n\nईशान्य भारतामध्ये कट्टरपंथी गटांच्या अस्तित्त्वाबद्दल बोलताना पीएम तिवारी यांनी सांगितलं, की या भागातील एनएससीएन आणि उल्फासारख्या संघटनांसोबत गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चांवर यशस्वी तोडगा काढणं हादेखील अमित शाह यांच्यासमोरील मोठा प्रश्न असेल. त्यांची या चर्चांमधील भूमिका आता महत्त्वाची ठरणार आहे.\" \n\nनक्षलवादाची समस्या \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी वारंवार सांगितलं होतं, की नक्षलवादाची समस्या तीन वर्षांत संपुष्टात येईल आणि आपल्या या दाव्याच्या समर्थनार्थ ते आकडेवारीही देत होते. \n\nमात्र छत्तीसगडमध्ये अनेक हल्ले घडवून नक्षलवाद्यांनी राजनाथ सिंह यांचा हा दावा किती पोकळ आहे, हेच दाखवून दिलं. तज्ज्ञांच्या मते राजनाथ सिंह नक्षलवादाची समस्या मुळापासून समजूनच घेऊ शकले नाहीत. नेमकं हेच आव्हान अमित शाहांसमोर असणार आहे. \n\nनक्षलवादाच्या समस्येवर बोलताना भारतीय पोलीस सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी प्रकाश सिंह यांनी सांगितलं, \"गृह मंत्रालयातील अनेक सह-सचिव दर्जाचे अधिकारी असे आहेत, जे कधीच छत्तीसगड किंवा झारखंडला गेलेलेही नाहीत. केवळ कागदावरच नक्षलवादाची समस्या हाताळण्याचा त्यांचा अनुभव आहे.\"\n\n\"नक्षलवादी चळवळ संपुष्टात आली आहे, असा दावा हे अधिकारी अगदी सहजपणे करतात. गेल्या वर्षात एवढ्याच घटना घडल्या, इतके लोक मारले गेले, नक्षलवादी..."} {"inputs":"...आहेत. भारतीय दूरसंचार नियामक महामंडळाने इंटरनेट वापराच्या निकषासंबंधीची ही माहिती प्रसिद्ध केली आहे. \n\nगेल्या काही वर्षांत इंटरनेट वापरणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ट्रंप यांनी सांगितलेली 32 कोटींची संख्या कधीच मागे पडली आहे. \n\nग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात राहणाऱ्यांना इंटरनेटची सुविधा सहज मिळते. शिवाय स्त्री-पुरूष भेदही आहे. \n\n2019 साली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार भारतात पुरुषांच्या तुलनेत निम्म्याच स्त्रिया इंटरनेट वापरतात. \n\nग्रामीण भारतात इंटरनेट सुविधा देण्याच्या प्रकल्पाची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं आहे. \n\nबीबीसीच्या रिअॅलिटी चेक टीमने गेल्या वर्षीच या दाव्याची सत्यता पडताळून बघितली होती. त्यात आम्हाला असं आढळलं की सिलेंडर रिफिलची किंमत खूप जास्त असल्याने या मोहिमेला म्हणावं तसं यश आलेलं नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...इंग्रजीच्या सरांनी स्पेलिंग घालू नये म्हणून मराठी नाव असलेलंच कॉलेज निवडलं. प्रत्यक्ष कॉलेजात आल्यावरही वर्ग आणि लायब्ररीपेक्षाही नाटकाच्या तालमीचा हॉल आणि अमृततुल्य कुठे आहे हे शोधण्याची घाई जास्त. \n\nरावसाहेब आणि बेळगावच्या नाटक कंपनीच्या गोष्टी ऐकत मनातल्या मनात स्टेज बांधलेल्या आम्हाला, कॉलेजातल्या नाटकाच्या तालमींच्या पहिल्या दिवशीपासूनच तो अवलिया कुठे भेटतो याची आस लागलेली. पण स्पर्धा आणि करंडकांच्या भाषेत बोलणाऱ्यांच्या गर्दीत हे असं 'ब्राँझचं काळीज' असणारा कुणी भेटलाच नाही. \n\nकळत्या वयात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...इंदिरा गांधी देवधर्माकडे कशा वळल्या?\n\n1980 चे दशक येईपर्यंत इंदिरा गांधी देवधर्म आणि मंदिरांच्या बाजूकडे वळू लागल्या. 1977 मध्ये निवडणुकीतला पराभव आणि त्यांचा धाकटा मुलगा संजय गांधींचा मृत्यू या दोन घटनांनी त्यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावली. \n\nत्यांच्या विचारांमध्ये बदल करण्याचे मोठं श्रेय त्यांचे रेल्वेमंत्री कमलापती त्रिपाठी यांना जात असल्याचंही बोललं जातं. \n\nपत्रकार कुमकुम चढ्ढा यांनी आपलं पुस्तक 'द मेरीगोल्ड स्टोरी - इंदिरा गांधी अँड अदर्स' मध्ये लिहिलं आहे, \"धर्माविषयी कमलापती त... उर्वरित लेख लिहा:","targets":"असल्याचं आश्वासन दिलं होतं. \n\nशाहबानो प्रकरणानंतरच्या टीकांना उत्तर म्हणून त्यांनी राम मंदिराचं भूमीपूजन केलं होतं.\n\nराजीव गांधींचा या निवडणुकीत पराभव झाला. पण शहाबानो प्रकरणात मुस्लीम कट्टरवाद्यांचं समर्थन केल्यानंतर आपण एक 'चांगले हिंदू' असल्याचा संदेशही त्यांना द्यायचा होता. \n\nझोया हसन आपल्या 'काँग्रेस आफ्टर इंदिरा' पुस्तकामध्ये लिहितात, 'राजीव गांधी यांचे मुख्य सल्लागार अरुण नेहरू यांनी त्यावेळी राजीव गांधींना राम मंदिराबाबत लवचिक भूमिका ठेवण्याचा सल्ला दिला होता. \n\nत्यामुळे कट्टरतावादी मुस्लिमांचे समर्थन केल्यानंतर होणारी टीका काही प्रमाणात कमी होऊ शकेल, असं त्यांना वाटत होतं. पण विश्व हिंदू परिषद या घटनाक्रमाकडे बाबरी मशीद विध्वंसाच्या पहिल्या पावलाच्यादृष्टीने पाहिल याचा अंदाज काँग्रेसला बांधता आला नाही.'\n\nनरसिंह राव यांचं कुठे चुकलं?\n\nनरसिंह राव यांचा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात हैदराबादमध्ये निजामाविरोधात संघर्षापासून सुरु झाली होती. त्यांनी हिंदू महासभा आणि आर्य समाजासोबत खांद्याला खांदा लावून काम केलं होतं. त्यांच्या आयुष्यात सकाळची पूजा कधी चुकली नाही. \n\nशृंगेरीच्या शंकराचार्यांपासून ते पेजावर स्वामी यांच्यापर्यंत अनेकांशी राव यांचे घनिष्ठ संबंध होते. एन.के. शर्मासारखे ज्योतिषी आणि चंद्रास्वामी यांच्यासारख्या तांत्रिकांशीही त्यांची जवळीक होती. \n\nबाबरी मशीद पाडण्याची घटना घडली तेव्हा नरसिंह राव पंतप्रधान होते. त्यावेळेला मुसलमान काँग्रेसची साथ सोडत आहेत यापेक्षा जास्त चिंता त्यांना हिंदूंमधील उच्च आणि मागासलेल्या जातीचे लोक भाजपकडे वळतायत याची होती. मणिशंकर अय्यर यांना त्यांनी एकदा सांगितलं होतं की, भारत हा एक हिंदू देश आहे हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. \n\nसलमान खुर्शीद यांनी नरसिंह राव यांच्या आत्मचरित्राचे लेखक विनय सितापती यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, \n\n\"राव साहेबांनी कायम एक मत तयार करण्याचा प्रयत्न केला ही शोकांतिका आहे. त्यांना कायम हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही व्होट बँकांना खूश करायचं होतं. राव यांना मशीद वाचवायची होती पण हिंदूंना दुखवायचेही नव्हते आणि स्वत:चा बचावही करायचा होता. पण ते ना मशीद वाचवू शकले ना हिंदू काँग्रेसकडे वळले आणि त्यांच्या प्रतिष्ठेलाही तडा गेला.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"...इच्छा तर अजूनही आहेत. \n\nते खुलेपणाने या विषयावर काही बोलू शकत नाहीत म्हणून मनोराज्यांचा आधार घेतात. ते म्हणतात, \"मी कधी बाजारात गेलो आणि एखादी सुंदर मुलगी दिसली तर ती दिवसभर डोक्यात राहाते.\"\n\nअसे अनुभव पाहात प्रश्न पडतो की, असेक्शुअल आयुष्य जगणाऱ्या वृद्धांची संख्या आपल्या समाजात जास्त आहे का? \n\nवृद्धापकाळात हवी स्थिरता\n\nमाधवी कुकरेजा 55 वर्षांच्या सिंगल मदर आहेत. त्या न कचरता सरळ सांगतात की, \"मी सेक्शुअली सक्रिय आहे. तुम्ही तरुण असता तेव्हा सेक्शुअल आयुष्यात वेगवेगळे प्रयोग करावेसे वाटतात. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"मग 'अवघे पाऊणशे वयोमान' का असेना... \n\n(पल्लवी अॅडल्ट एज्युकेटर आहेत. या लेखात व्यक्त केलेले विचार लेखिकेचे वैयक्तिक आहेत. यातली तथ्यं आणि विचार बीबीसीचे नाहीत आणि बीबीसी त्यांची जबाबदारी घेत नाही.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...इथं बोलताना संभाजीराजे यांनी 27 मे रोजी आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं. तसंच मराठा समाजाला शांत राहण्याचं आवाहन केलं. \n\nयाउलट शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. बीडमधून येत्या ५ जूनपासून मोर्चा काढणार असल्याचं मेटे यांनी पुणे इथं बोलताना सांगितलं. आता होणारा मोर्चा हा मूक नसून बोलका असणार, असं सांगायला ते विसरले नाहीत. \n\nतर मराठा समाजाच्या हितासाठी कोणताही नेता किंवा संघटना आंदोलन करणार असेल तर भाजप त्यात पक्षाचा झेंडा, बॅनर ,बिल्ला काहीही न वापरता क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाजीराजे आणि भाजप या दोघांनाही एकमेकांना पुरक किंवा विरोधी भूमिका घेणं कठीण जातंय असं दिसतंय. संभाजी राजे उघडपणे भाजपविरोधी बोलताना दिसत नाहीत. तर भाजपदेखील संभाजीराजेंना उघडपणे पाठिंबा किंवा विरोध करताना दिसत नाही. याचं उदाहरण म्हणून सध्या सुरू असलेल्या मराठा आरक्षण लढ्यातील भूमिकांकडे पाहता येऊ शकतं. \n\n\"इतिहास पाहता एखाद्याला राष्ट्रपती किंवा राज्यपाल कोट्यातलं सदस्यत्व बहुतेकवेळा एकदाच मिळालेलं आहे. त्यामुळे खासदारकीसाठी संभाजीराजे भाजपशी जवळीक करतील याची शक्यता कमी आहे. पण संभाजी राजे यांना भाजपने दुसऱ्यांदा संधी दिली तर ते अपवादत्मक असेल,\" असं दैनिक सकाळचे संपादक श्रीराम पवार यांना वाटतं. \n\nसंभाजीराजे हे राजघराण्यातील असल्याने आजवर राजकीय भूमिका घेताना त्यांनी सावधनता बाळगली असल्याचा इतिहास आहे. राज्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांना संधी दिली होती. पण त्यात त्यांना अपयश आलं. त्यानंतर भाजपने राज्यसभेवर संधी दिली. पण तरीही संभाजीराजे यांच्या आजवरच्या भूमिका पाहता त्यांनी कोणत्या एका पक्षाची बाजू घेतल्याचं निदर्शनास आलेलं नाही,असंही पवार यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...इथलं भयाण दृश्य बघून माझ्या पोटात गोळा आला. आमचा माणूस गेला. त्याला आम्ही वाचवू शकलो नाही. पण माझ्या गोव्यातल्या लोकांचे डोळे उघडावे. खरी परिस्थिती सर्वांना कळावी या उद्देशाने मुद्दाम मी रेकॉर्डिंग करून ठेवलं,\" कांबळी सांगतात. \n\n'जीएमसी' हॉस्पिटलमध्ये 26 जणांचा मृत्यू होण्याच्या काही दिवस अगोदर ऑक्सिजनच्या कमतरतेकडे निवासी डॉक्टर्सच्या संघटनेनं लक्ष वेधलं होतं. पण तरीही पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. या हॉस्पिटलमध्ये सर्जरी डिपार्टमेंटमध्ये असणाऱ्या कोव्हिड ड्यूटी करणाऱ्या डॉ. प्रतिक सावंत यांच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"बेलो म्हणतात. \n\nपण गोव्यानं या लाटेची तयारी मात्र करून ठेवली नव्हती असंही ते म्हणतात. \"पहिल्या लाटेनंतर आम्ही सैल पडलो. पर्यटकांना गोवा खुलं झालं. अनेक सुपरस्प्रेडर इव्हेंट्स झाले. सरकारही हललं नाही. आता ऑक्सिजनची कमी भासते आहे. पण 'जीएमसी'सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्येही सप्लाय चेन दुरुस्त केली गेली नाही. \n\nदिवसा सगळं सुरळीत असतं, पण रात्री ऑक्सिजन कमी पडू लागतो आणि रुग्णांचा जीव जातो, कारण उशीरा ऑक्सिजन येतो. गोव्याची एकत्र गरज कमी असली तरीही आजच्या स्थितीत ती अशक्य वाटू लागते,\" डॉ रिबेलो सांगतात. \n\nपण त्याहीपेक्षा गोव्यातला या घडीच्या असंतोषाला एक परिमाण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांच्यातल्या राजकीय वादाचंही आहे. एकाच सरकारमध्ये असून राजकीय वर्चस्वासाठीचं शीतयुद्ध जुनं आहे, पण आता बिकट कोरोनाकाळात ते सर्वांसमोर आलं. \n\nजेव्हा 'जीएमसी'मध्ये 26 रुग्णांचा मंगळवारी मृत्यू झाला तेव्हा दोघांमधले वाद गोव्यानं पाहिले. मुख्यमंत्री सावंतांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी असं म्हटलं की आमच्याकडे ऑक्सिजन ची उपलब्धता आहे, पण त्याचं वितरण व्यवस्थित होत नाही आहे.\n\nत्यांच्या या विधानाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आक्षेप घेतला आणि मुख्यमंत्री बरोबर बोलत नाही आहेत, असं ते म्हणाले. राणे यांनी तर या मृत्यूंच्या न्यायालयीन चौकशीचीही मागणी केली. \n\nएका बाजूला गोव्यात मृत्यू वाढत होते आणि दुसऱ्या बाजूला हा वाद सुरु होता. तो एवढा टोकाला गेला की, अमित शहांनी बुधवारी दोघांशी बोलून सद्यपरिस्थितीत समेट घडवून आणल्याचं म्हटलं जातंय. तशा आशयाच्या बातम्या गोव्यातल्या स्थानिक वृत्तपत्रांनी दिल्या. \n\n\"पहिल्या लाटेवेळेस या दोघांनीही चांगलं काम केलं. पण आता मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांमध्ये जे भांडण चालू आहे ते अयोग्य आहे. त्याची काही गरज नाही. ते गोव्याला नको आहे. सध्याच्या काळात लोकांना हॉस्पिटलची गरज आहे, ऑक्सिजनची आहे, राजकारणाची नाही,\" डॉ रिबेलो म्हणतात. \n\nगोव्याचं काय चुकलं?\n\nदेशभर कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना गेल्यावर्षी याच काळात गोव्यातील परिस्थिती नियंत्रणात होती. पण कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी करावं लागणारं नियोजन मात्र कमी पडलं, असं इथल्या अनेकांचं मत आहे. \n\nकोव्हिडची दुसरी लाट ही आणखी नुकसान पोहोचवणारी असणार, असं वारंवार सांगितलं जात असताना गोवा सरकारने..."} {"inputs":"...इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (ICIJ) म्हणजेच शोधपत्रकारांच्या आंतराष्ट्रीय समूह या प्रकल्पावर काम करत आहे. \n\nजगभरातील 67 देशातील प्रतिष्ठित पत्रकार या समूहामध्ये आहेत. 100 पेक्षा अधिक माध्यमांशी ICIJने भागीदारी केली आहे. यापैकी एक आहे बीबीसीने पॅनोरामा.\n\nगार्डियन आणि न्यूयॉर्क टाइम्सदेखील या प्रकल्पात सहभागी आहेत. \n\nसामान्य जनतेचा यात काय फायदा? \n\nया लीक्समुळं जगभरातील बड्या कंपन्या आणि अतिश्रीमंतांचे आर्थिक व्यवहार उघड होणार आहे. कुणाचे कुणाशी लागेबांधे आहेत, ते देखील स्पष्ट होणार आहे. \n\nअॅपलब... उर्वरित लेख लिहा:","targets":"धारणतः माध्यमं आणि जनतेकडून या शब्दाचा वापर केला जातो. तर कॉर्पोरेट कंपन्या टॅक्स हॅवन्स असं न म्हणता ऑफशोअर फायनांशियल सेंटर (OFC) असं म्हणतात. \n\nटॅक्स हॅवन्स म्हणजे असे काही देश जिथं गुंतवणुकीवर किमान कर आहे किंवा ते देश पूर्णतः करमुक्त आहेत. या देशांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची माहिती गोपनीय ठेवली जाते. \n\nस्वित्झर्लंड, आयर्लंड आणि नेदरलॅंड्समध्ये कर कमी करणाऱ्या काही अशाच यंत्रणा आहेत, तर ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये अशा प्रकारच्या OFCला प्रोत्साहन देणारी करसंरचना आहे. \n\nम्हणून या देशांमधले लोक कर बुडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी टॅक्स हॅव्हन्सचा वापर करतात.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...इमारत बांधण्यात आली. घुमटाकार बांधकाम, संगमरवराची फरशी आणि भिंती यामुळे इथे केलेला मंत्रोच्चार अलौकिक ध्वनित रुपांतरित होतो आणि समुद्राच्या उदरातून आवाज येत असल्याचा भास होतो. परिणामी ऐकणाऱ्याला उदात्तपणाची, अत्यानंदाची अनुभूती होते.\n\nपेंचेव्हा म्हणतात, \"ही वास्तू माणसाचं बोलणं आणि मंत्रोच्चार यांना मानवी भाषेच्या पलिकडे नेऊन ठेवते.\"\n\nमुख्य प्रवाहातले आर्किटेक्ट्स आवाजाची गुणवत्ता अत्यंत गरजेची असणाऱ्या कॉन्सर्ट हॉलसारख्या बांधकामावेळीच ध्वनीलहरींचा विचार करतात.\n\nमात्र, ही संकल्पना पुढेही नेता य... उर्वरित लेख लिहा:","targets":"भारतात पाँडिचेरीतल्या ऑरोविलेमध्ये असलेल्या मातृमंदिराप्रमाणे. हे मातृमंदिर एखाद्या गोलघुमटाप्रमाणे आहे. तिथे ध्यानसाधना करतात. तेही प्रकाशाच्या एका किरणाकडे बघून.\"\n\nते पुढे सांगतात, \"खरंतर हायपर-रिव्हर्बरंस आर्किटेक्चर्सने दिलेली देणगी आहे. यात ऐकणाऱ्याला उत्तम ऐकू यावं, यासाठी आवाज शक्य तितका वाढवला जातो.\"\n\nआनंददायी वास्तू तयार करण्यापलिकडेही याचा वापर होऊ शकतो. अशा खोल्या बांधता येऊ शकतात ज्या PTSD, नैराश्य यासारखे मानसिक आजार किंवा पार्किन्सन सारख्या कंपवाताचा आजार असलेल्या रुग्णांवर 'सोनिक थेरपी'ने उपचार करता येतील. अशा रुग्णांसाठी 'Immersive Sonic Therapy Rooms' म्हणजेच त्रिमितीय अनुभव देणाऱ्या ध्वनिक उपचार खोल्या तयार करता येऊ शकतील. \n\nअमेरिकेतल्या बाल्टिमोरमधल्या जॉन्स हापकिन्स विद्यापीठातल्या इंटरनॅशनल आर्ट्स अँड माइंड लॅबच्या कार्यकारी संचालक असलेल्या सुसॅन मॅगसामेन एका बहुआयामी प्रकल्पात सहभागी आहेत. मेंदूच्या दुखापतीतून सावरणाऱ्या मुलांना बरं करण्यात मदत करतील, अशा आगळ्यावेगळ्या खोल्या बनवण्याचा प्रयत्न या प्रकल्पांतर्गत सुरू आहे.\n\nकेनेडी क्रेगर बाल रुग्णालयातल्या या 'सेंसरी केअर रुम' आवाज कस्टमाईझ्ड करतील. उदाहरणार्थ उपचार घेणाऱ्या मुलाच्या आईचा आवाज किंवा गाणं, आवडता वास, तापमान आणि उजेड हे सर्व अशा प्रकारे कस्टमाईझ्ड करण्यात येईल, जेणेकरून उपाचर घेणाऱ्या बाळाला बरं वाटेल आणि त्याला दुखापतीतून लवकरात लवकर सावरायला मदत करेल.\n\nएकूण काय तर यापुढे तुम्हाला एखादं नवं घर आवडलं तर ते केवळ दिसायला किती छान आहे, यापेक्षा ते तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे का, याचा विचार करा. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...इवाह गटाचं म्हणणं आहे की या करारात राज्यासाठी स्वतंत्र राज्यघटना आणि स्वतंत्र झेंडा याचाही समावेश आहे. \n\nमात्र, राज्यपालांनी हे स्पष्ट केलं आहे की बंदुकीच्या छायेखाली करारावर अंतहीन चर्चा करणं शक्य नाही. शिवाय, करारात स्वतंत्र्य राज्यघटना आणि झेंडा याचाही उल्लेख नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nनागा बंडखोरी कधी संपणार?\n\nईशान्य भारतातल्या घडामोडींवर दीर्घकाळ लक्ष ठेवून असणारे ज्येष्ठ पत्रकार किशलय भट्टाचार्य यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की नागा समस्या फार गुंतागुंतीची आहे आणि या समस्येचे तार थेट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...इस नोट\n\nइंग्लंडमध्ये आणखी एक ऑडियो मेसेज व्हॉट्सअॅपवर फिरतोय, ज्यात एक महिला दावा करतेय की, ती साउथ ईस्ट कोस्ट अँब्युलन्स सर्व्हिससाठी काम करते आणि ते पब्लिक हेल्थ इंग्लंडकडून मिळणाऱ्या माहितीची देवाणघेवाण करत आहे.\n\nया मेसेजमध्ये ही महिला म्हणते की, कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये सुदृढ आणि तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. \n\nअनेकांनी हा ऑडिओ मेसेज बीबीसीच्या बातमीदारांना आणि साउथ ईस्ट कोस्ट अँब्युलन्स सर्व्हिसकडे पाठवून विचारणा केली. त्यामुळे हा मेसेज व्हॉट्सअपवर मोठ्या प्रमाणात शेयर झाल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ायरसची जीनोम सीक्वेंसिंग सांगते की, हा आजार जनावरांपासून माणसात आला आहे आणि तो माणसांनी निर्माण केलेला नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ई सुरू केलेली असून, त्याचा परिणाम दीर्घकाळच्या संघर्षात होण्याची भीती व्यक्त केली जाते आहे.\n\nपूर्व आफ्रिकेत अशांततेचं सावट\n\nयुद्धाचं सावट दिसू लागताच हजारोजण तिग्रे प्रदेशातून सीमा ओलांडून शेजारच्या सुदानमध्ये आश्रयासाठी गेले आहेत. कोव्हिडच्या साथीच्या काळात झालेलं स्थलांतर निर्वासितांसाठी आणखी धोक्याचं ठरू शकतं.\n\nइथिओपियात हजारो लोक विस्थापित झाले आहेत.\n\nघरात संघर्षाचे ढग जमा होताच इथियोपियानं सोमालियामधून आपलं सैन्य माघारी बोलावलं आहे. हे सैनिक सोमालियात संयुक्त राष्ट्रांचा पाठिंबा असलेल्या सर... उर्वरित लेख लिहा:","targets":"देशवासियांना विनंती केली आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ईनचे तरुण आणि इस्रायली सैनिकांमध्ये चकमकी सुरू असल्याचं बीबीसीच्या अरब अफेअर्सचे संपादक सेबॅस्टिअन अशर यांचं म्हणणं आहे. \n\nइस्त्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष : ज्यू आणि अरबांमधील वादाचं मूळ काय आहे? । सोपी गोष्ट 337\n\nदरम्यान इस्रायलला लागून असलेल्या जॉर्डन आणि लेबेनॉन सीमेवरही शुक्रवारी पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली. लेबेनॉनच्या सरकारी मीडियातील वृत्तानुसार इस्रायलच्या सैन्याद्वारे डागलेल्या गोळीने निदर्शनात सहभागी असलेल्या लेबेनॉनच्या एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.\n\nदरम्यान, गेल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"संयुक्त राष्ट्र आणि इतर देशही आज तेच करू पाहत आहेत. मात्र, हे करण्यासाठी दोन्ही बाजूंना आपापल्या लोकांना विजय आपलाच झाला हे पटवून देता यायला हवं.\n\nकेवळ गाझापट्टीच नाही तर इस्रायलने जेरुसलेमसह काबिज केलेल्या वेस्ट बँकमध्येही पॅलेस्टाईन नागरिकांच्या हक्कांचे खरे रक्षणकर्ते आम्हीच आहोत, हे हमासला दाखवायचं असेल. \n\nतर दुसरीकडे इस्रायलला आपण हमासचं संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त केलं आहे, हे आपल्या नागरिकांना हे पटवून द्यायचं असेल. इस्रायलच्या बाजूने एक वाकप्रचार सतत वापरला जातो - 'restore deterrence'. म्हणजे 'भीती घालून पुढील कारवाई रोखणे'. म्हणजेच शत्रुंना हे दाखवून द्या की इस्रायलवर हल्ले केल्याने केवळ वेदना आणि दुःख भोगावं लागेल.\n\nआजच्या एकंदर परिस्थितीत दोन्ही बाजूंना शोकाकुल कुटुंबं आणि मानसिक आघात झालेल्या मुलांच्या सांत्वनासाठीचे शब्द शोधण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. \n\nहिंसाचार कशामुळे पेटला?\n\nगेल्या अनेक दिवसांपासून पूर्व जेरुसलेममधल्या पवित्र गडाच्या कुंपणाजवळ इस्रायल आणि पॅलेस्टाईन पोलिसांमध्ये चकमकी झडत होत्या. यातूनच सैन्य कारवाई सुरू झाली.\n\nज्यू आणि पॅलेस्टाईन मुस्लीम दोघेही ही जागा पवित्र मानतात आणि या जागेवर आपला हक्क सांगतात. पॅलेस्टाईनचे नागरिक या जागेला हराम अल-शरीफ (पवित्र स्थळ) म्हणतात. तर ज्यूंसाठी हे टेम्पल माउंट आहे.\n\nजेरुसलेम हिंसाचार - इस्त्राएल आणि पॅलेस्टिनमध्ये का होतोय पुन्हा संघर्ष? । सोपी गोष्ट 366\n\nइस्रायलने या पवित्र ठिकाणाहून आपले पोलीस हटवावे आणि शेजारील शेख जारा या अरब बहुल शहरात जिथे वाढत्या ज्यू वस्तीमुळे पॅलेस्टाईन नागरिकांना बाहेर पडाव लागतंय, तिथूनही इस्रायलने पोलीस माघारी घ्यावे, अशी हमासची मागणी आहे. मात्र, हमासने दिलेला अल्टिमेटम अमान्य झाल्यावर हमासने रॉकेट हल्ले सुरू केले. \n\nएप्रिलच्या मध्यापासून जेव्हा रमझानच्या पवित्र महिन्याला सुरुवात झाली तेव्हापासूनच इस्रायली पोलिसांबरोबर चकमकी झडायला लागल्या. यामुळे पूर्व जेरुसलेममध्ये गेल्या काही आठवड्यांपासून तणाव वाढला होता आणि पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत होता. \n\n1967 साली पश्चिम आशियात झालेल्या युद्धात इस्रायलने पूर्व जेरुसलेम काबिज केलं होतं. इस्रायली नागरिक तो दिवस 'जेरुसलेम दिन' म्हणून साजरा करतात. इस्रायल साजरा करत असलेल्या या वार्षिक उत्सवामुळेही तणाव अधिक वाढला. \n\nदोन्ही बाजूंसाठी धार्मिक आणि..."} {"inputs":"...ईमेल आयडी तयार केला आणि वापरला. \n\nत्यामुळे खटल्याच्या सुरुवातीपासूनच अधिकाऱ्यांच्या विचारसरणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं पुस्तकात सांगण्यात आलं. \n\nसेन सांगतात की या ईमेल आयडीवरून CBIच्या मोठ्या अधिकाऱ्यांना देखील ईमेल पाठवण्यात येत असे. \n\nसेन विचारतात की CBIचे अधिकारी शासकीय ईमेल आयडीचा वापर करण्याऐवजी हेमराजच्या ईमेलचा वापर का करत होते?\n\n5. मोलकरणीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह \n\nपुस्तकात म्हटल्याप्रमाणे तलवार दांपत्याच्या घरात काम करणाऱ्या भारती मंडल यांच्या साक्षीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना न्यायालयात हजर केलं. सेन आपल्या पुस्तकात तलवार यांच्या अगदी जवळ असलेल्या नेत्रतज्ज्ञ सुशील चौधरी यांचं उदाहरण देतात.\n\nआरुषी प्रकरणातील एक माजी पोलीस कर्मचारी के.के.गौतम यांनी सांगितलं की डॉ. सुशील चौधरी यांनी फोन करून आरुषीचा शवविच्छेदन अहवाल लवकर मिळेल का, याबाबत विचारणा केली होती.\n\nके. के. गौतम यांचा दावा होता की डॉ. चौधरी यांनी गौतम यांना 'बलात्कार' शब्द हटवण्याची विनंती केली होती. पण चौधरी या आरोपाचा इन्कार करतात.\n\nअविरुक सेन यांचं पुस्तक 'आरुषी'\n\nCBIने सर्वोच्च न्यायलयात सांगितलं की चौधरी यांची साक्ष महत्त्वाची आहे, कारण तलवार दांपत्याला जामीन मिळाला, तर ते चौधरी यांच्यावर दबाव टाकू शकतात.\n\nसर्वोच्च न्यायालयाने CBIला एक महिन्याचा वेळ दिला, पण CBIने सुशील चौधरी यांना साक्ष देण्यासाठी बोलवलं नाही. \n\nपुस्तकाचा आधार घ्यायचा झाला तर डॉ.चौधरी यांची साक्ष महत्त्वाची ठरू शकत होती.\n\n'प्रत्येक मुद्द्यावर चर्चा'\n\nCBIवर झालेल्या आरोपांवर चर्चा करतांना CBIचे वकील RK सैनी यांनी सांगितलं की त्यांनी सेन यांचं पुस्तक वाचलं नाही, पण या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयापर्यंत चर्चा झाली आहे.\n\nRK सैनी म्हणतात, \"या पुस्तकात काहीही नवीन नाही. अविरुक सेन हे तलवार दांपत्याचे मीडिया मॅनेजर आहेत. ते निष्पक्ष पत्रकार नाहीत. CBIने ज्या पद्धतीने खटला हाताळला ते पाहण्यासाठी अनेक न्यायालयं आहेत. हे लोक (तलवार दांपत्य) 30-40 वेळा उच्च न्यालयात गेले. अगदी एक एक स्वल्पविराम, अल्पविराम, पूर्णविरामासाठी सुद्धा हे लोक सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...उच्चायुक्त हबीब इब्राहिम रहिमतुल्ला यांच्या खात्यात हस्तांतरीत करण्यात आलेली रक्कम नेटवेस्ट बँकेच्या खात्यात जमा आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरच ही रक्कम योग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येईल असे बँकेने म्हटलं आहे. \n\nपरंतु 1948 साली जमा करण्यात आलेली 10 लाख पाऊंडाची रक्कम गेल्या साठ वर्षांत वाढून आता 350 लाख पाउंड इतकी झाली आहे. \n\nगेल्या काही वर्षांपासून चर्चा करून या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्नही करण्यात आला, परंतू त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. \n\nनिजामाचे वंशज मीर नजफ़ अली ख़ान बहाद... उर्वरित लेख लिहा:","targets":"तानतर्फे करण्यात आला होता. निजामाच्या बाजूने आम्ही दावा केला होता, की पाकिस्तानतर्फे हे दावे सिद्ध करण्यासाठी कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. पाकिस्तानचं मुत्सद्दी नेतृत्व या प्रकरणात सामील असल्यामुळे या दाव्यांवर विश्वास ठेवायला हरकत नाही. परंतु हत्यारांच्या बदल्यात ही रक्कम दिल्याच्या दाव्याला पुष्टी देणारे कोणतेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत. ही बाब विसंगती दर्शवणारी आहे.\"\n\nपाकिस्तानच्या बाजूने क्वीन्स काऊंन्सिलचे खवर कुरेशी प्रतिनिधित्व करत आहेत, परंतु त्यांनी सध्या या विषयावर चर्चा करण्यास असमर्थता दर्शवली.\n\nबीबीसीकडे या प्रकरणी पाकिस्तानतर्फे सादर करण्यात आलेल्या दाव्यांची एक प्रत आहे, या कागदपत्रांमध्ये \"पाकिस्तानने हैदराबादच्या सातव्या निजामाची बरीच मदत केली होती, त्याबदल्यात रहीमतुल्लाच्या बँक खात्यात पैसे हस्तांतरीत करण्यात आले, ही रक्कम भारतापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ही कृती करण्यात आली होती,\" असे त्यात नमूद करण्यात आलं आहे. \n\n\"सातव्या निजामासाठी पाकिस्तानने हैदराबादेत हत्यारे पुरवली, ही हत्यारे वापरून भारतीय आक्रमणांपासून हैदराबादचे संरक्षण करता यावे यासाठी हत्यारांचा पुरवठा करण्यात आला होता.\"\n\nया कागदपत्रांच्या आधारे 20 सप्टेंबर 1948 रोजी ही रक्कम रहीमतुल्ला यांच्या लंडनच्या बँक खात्यात जमा करण्यात आली होती. \n\nपैसे हस्तांतरीत करण्यापूर्वी दोन्ही पक्षांमध्ये लिखित करार झाला होता का, असा प्रश्न मी पॉल हेविट्ट यांना विचारला. त्यावर हेविट्ट म्हणाले की, \"आपल्याला या पैसे हस्तांतरणाबद्दल कोणतीही माहिती नव्हती, असं प्रतिज्ञापत्र सातव्या निजामानं दिलं आहे.\"\n\n\"या पुराव्याला अद्याप आव्हान देण्यात आलेलं नाही. यावरून हेच निदर्शनास येते की, निजामाच्या अर्थमंत्र्यांना निजामाच्या भविष्याकाळासाठी पैसे सुरक्षित ठेवायचे होते आणि यासाठीच रहीमतुल्लांनी त्यांच्या खात्यात पैसे ठेवून घेण्यासाठी होकार दिला.\" \n\nपॉल हेविट्ट म्हणतात की, \"आपल्या कारकिर्दीत ही रक्कम आपण परत मिळवू शकणार नाही, असा अंदाज आल्यावर सातव्या निजामानं एका ट्रस्टची स्थापना केली. त्यानं ही रक्कम आपल्या ट्रस्टशी जोडून टाकली आणि त्यासाठी दोन विश्वस्तांची नेमणूक केली. यावेळी निजामानं त्याचे दोन नातू - आठवे निजाम आणि त्याचा लहान भाऊ वारसदार असतील असेही जाहीर केलं होतं. यामुळेच या कुटुंबातील या दोघांचा या रकमेवर अधिकार आहे.\"\n\nते सांगतात, हे..."} {"inputs":"...उदयाची पार्श्वभूमी \n\nयाच सामाजिक उलथापालथीमुळं बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यातील फुलवारिया या गावातील गरीब शेतमजूर कुटुंबात जन्माला आलेल्या लालूपसाद यादव यांच्यासारख्या व्यक्तीला राज्याच्या व देशाच्या राजकारणात वरच्या स्तरापर्यंत पोचता आलं.\n\nसर्व प्रकारच्या नैसर्गिक साधन संपत्तीनं संपन्न असलेलं आणि अतिशय सुपीक जमिनीचं वरदान लाभलेलं बिहारसारखं राज्य लालूप्रसाद जन्माला आले, तेव्हा ११ जून १९४८ ला आणि आजही 'गरीब' म्हणूनच ओळखलं जात आलं आहे. वास्तविक या राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ फ्रान्सएवढं आहे.\n\nही 'गर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रा बलुतेदारी' व्यवस्थेत मिळेल, ते काम करण्याची आणि त्या बदल्यात मिळेल, तो मोबदला विनातक्रार स्वीकारण्याची अलिखित सक्तीही होती.\n\nहे घडत होतं कारण सरंजामदारी व्यवस्थेत उत्पादनाच्या साधनांची मालकी ही मोजक्या लोकांच्या हाती होती आणि भारत स्वतंत्र होऊनही बिहारसारख्या औद्योगिकीकरणाचा फारसा स्पर्श न झालेल्या राज्यात उत्पादनाचं मुख्य साधन 'जमीन' हेच होतं.\n\nया जमिनीवर काम करण्यासाठी शेतमजूर लागणं, या शेतमजुरांना आपल्या जमिनीवर काम करण्यासाठी सक्ती करणं व त्याकरिता 'लठाईतां'ची फौज बाळगणं, ही या 'उत्पादन व्यवस्थे'ची गरज होती.\n\nबिहारमधल्या सामाजिक परिस्थितीचा थेट संबंध लालूप्रसाद यांच्या उदयाशी लावला जातो.\n\nबिहारमधील गंगा व इतर काही नद्यांचा प्रवाह दरवर्षी बदलतो आणि त्यामुळं जी जमीन पाण्याबाहेर येते तिला दिआरा म्हणतात. ती अत्यंत सुपीक असते व तिच्यावर ताबा मिळविण्याकरिता मोठी चढाओढ असते. त्यातूनच संघर्ष उद्भवतात आणि त्याकरिता 'लठाईत'ची फौजच लागते.\n\nउच्चवर्णीयांच्या सेना आणि त्यांनी केलेले अत्याचार व हत्याकांडं हा बिहारच्या समाजजीवनाचा एक अविभाज्य भागच काही वर्षांपूवीपर्यंत बनून गेला होता. लालूप्रसाद यांच्या आधी व नंतर त्यांच्या कारकिर्दीत गुन्हेगारीला जो उत आला, त्याची सुरुवात ही अशी झाली होती.\n\nबिहारमधील सामाजिक परिस्थिती\n\nव्यापारी, धनवान, सरकारी अधिकारी यांचं अपहरण करून खंडणी वसूल करण्याचा जो 'उद्योग' लालूप्रसाद यांच्या कारकिर्दीत वाढत गेला, त्यामागं राज्याच्या अर्थव्यवस्थेत भांडवल संचयाची आधुनिक साधनं पुरेशी नसणं आणि 'जमीन' या उत्पादनाच्या साधनाला नैसर्गिकरीत्या पडलेल्या मर्यादा ही दोन प्रमुख कारणं होती. \n\nत्याच्याच जोडीला 'सरकारी नोकरी' हे आणखी एक 'साधन' आकाराला येत गेलं. त्यामुळं सरकारी नोकरी मिळवून देणं, हाही एक 'उद्योग' उदयाला येत गेला.\n\nतसा तो इतर अनेक राज्यांतही तयार झाला आहे, हेही तेवढंच खरं. पण फरक एवढाच आहे की, इतर राज्यांत या 'उद्योगा'ला मर्यादा आहेत; कारण भांडवल संचयाची इतर अनेक साधनं उपलब्ध होती व आहेत.\n\nपण बिहारमध्ये तसं नव्हतं. त्यामुळं हा 'उद्योग' भरभराटीला येत गेला. प्रकाश झा या दिग्दर्शकाच्या 'अपहरण' चित्रपटात किंवा अनुराग कश्यप यांच्या 'गँगस् ऑफ वासेपूर' या चित्रपटांत या गुन्हेगारीचं भीषण वास्तववादी चित्रण बघायला मिळतं.\n\nसाठ व सत्तरच्या दशकांच्या काळात देशाच्या स्तरावर मोठी राजकीय उलथापालथ होत..."} {"inputs":"...उद्योगपती हर्ष गोयंका यांनी दिली होती. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कालपासून राज्यातील विविध क्षेत्रांमधील तज्ज्ञ आणि मान्यवरांशी लॉकडाऊन संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठका घेत आहेत. \n\nयाचाच एक भाग असलेल्या उद्योगपतींसोबतच्या बैठकीत हर्ष गोयंका हेसुद्धा सहभागी झाले होते. \n\nलोकांमधील बिनधास्तपणा सर्वांसाठी धोकादायक - किशोरी पेडणेकर\n\nगेल्या काही महिन्यांपासून लोकांमध्ये कोरोनाच्या संदर्भात बिनधास्तपणा आलेला आहे. हा बिनधास्तपणा स्वतःसोबतच इतरांसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे यावर आळा घालणं आवश्यक आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"संवाद साधला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...उपनगरीय मार्गावर तर दर दोन मिनिटांनी एक या वेगाने गाड्या सोडणं शक्य झालं असतं.\n\nलांब पल्ल्याच्या गाड्यांच्या संख्येतही वाढ होऊन त्याने प्रतीक्षा यादीची लांबीही खुंटली असती. अर्थातच, या प्रणालीमुळे गाड्या अधिक वेगाने धावणं शक्य होणार होतं.\n\nमग पंतप्रधानांकडून नकार का?\n\nया प्रस्तावाला नकार देताना पंतप्रधान कार्यालयाकडून काही मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. ही प्रणाली भारतात नव्याने येत असल्याने तिची व्यवहार्यता पडताळून बघणं गरजेचं आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.\n\nही प्रणाली युरोपमध्येही अद्याप सर्व ... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण्यासाठी गाड्यांच्या प्रकारांमध्ये साम्य असावं लागतं. सध्या भारतीय रेल्वेवर मालगाड्या, लांब पल्ल्याच्या गाड्या, सर्वसाधारण तसंच राजधानी-शताब्दी आदी बनावटींच्या गाड्या आणि काही शहरांमध्ये लोकल गाड्या एकाच मार्गावर धावतात.\n\nत्याच प्रमाणे लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या इंजिनांमध्येही विविध प्रकार आहेत. एकट्या मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणालीमध्ये बंबार्डिअर यंत्रणा असलेल्या नव्या गाड्या, सिमेन्स यंत्रणा असलेल्या गाड्या, रेट्रोफिटेड गाड्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत.\n\nरूळ ओलांडण्याबरोबरच काही समाजकंटक सिग्नल यंत्रणेतील वायर कापून पळवण्याचे प्रकारही करतात. नव्या यंत्रणेसमोर हे मोठं आव्हान आहे.\n\nत्याचबरोबर सिग्नल यंत्रणेतील वायरच्या तुकड्यांच्या चोऱ्या होण्याचं प्रमाणही लक्षणीय आहे. देशभरात होणाऱ्या सिग्नल यंत्रणेच्या बिघाडांच्या घटनांमध्ये वायरची चोरी झाल्यामुळे होणाऱ्या बिघाडांचं प्रमाण 30 ते 40 टक्के एवढं जास्त आहे.\n\nआजूबाजूच्या वस्त्यांमधील लोकांपासून कोणीही रूळांवर येऊ शकत असल्याने ही समस्या भेडसावते. नव्या प्रस्तावित प्रणालीला रूळ ओलांडणाऱ्या माणसांबरोबरच प्राण्यांचाही धोका आहे. \n\nपुढे काय?\n\nपंतप्रधान कार्यालयाने संपूर्ण सिग्नल प्रणाली अद्ययावत करण्याचा प्रस्ताव फेटाळला आहे. त्यामुळे आता रेल्वे बोर्ड भारतातल्या एखाद्या छोट्या सेक्शनमध्ये या यंत्रणेची चाचणी घेण्याच्या विचारात आहे. \n\nही चाचणी घेण्यासाठी खूप छोटा किंवा खूप मोठा टप्पा विचारात घेऊन चालणार नाही. तसंच या टप्प्यात जास्त वाहतूक असेल, तर त्या वाहतुकीलाही चाचणीचा फटका बसू शकतो. या सर्व गोष्टी विचारात घेऊन चाचणीबाबत निर्णय घेतला जाईल, असं रेल्वे बोर्डातल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर 'बीबीसी'शी बोलताना स्पष्ट केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...उपाध्यक्ष डॉ. अनिल पाचणेकर सांगतात, \"दुसऱ्या लाटेत आपण बेसावध होतो. पहिल्या लाटेचा परिणाम कमी होत असतानाच, लॉकडाऊन उघडण्यात आला. त्यामुळे दुसरी लाट अत्यंत गंभीर बनली.\"\n\nलॉकडाऊन\n\nतज्ज्ञांच्या मते, लॉकडाऊनचे निर्बंध एकाचवेळी उघडले तर, कोरोनासंसर्ग पुन्हा पसरण्याची भीती आहे. टास्सफोर्सचे डॉ. शशांक जोशी सांगतात, \"मुंबईत अजूनही हर्ड इम्युनिटी (सामूहिक रोगप्रतिकारशक्ती) आलेली नाही. निर्बंध हटवले तर, झोपडपट्यांमध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव होण्याची शक्यता आहे.\"\n\nआरोग्य विभागातील अधिकारी सांगतात, दुसऱ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"लाटेतील उच्चांक आणि राज्यातील सद्याची स्थिती जवळपास सारखीच आहे. अजूनही आपण म्हणावं तसं खाली आलेलो नाही.\" राज्यात 26 मे ला कोरोनारुग्णांची संख्या 24 हजारापेक्षा जास्त नोंदवण्यात आली होती.\n\nराज्यातील कोव्हिड पॉझिटिव्हीटी दराबाबत माहिती देताना डॉ. वानखेडकर सांगतात, \"राज्यातील काही जिल्हे सोडले तर, कोव्हिड पॉझिटीव्हिटी दर पाचच्या वर आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा 5 पेक्षा कमी पाहिजे. त्यामुळे कोरोनाचा धोका टळण्यासाठी अजूनही दीड-दोन महिने नक्कीच लागतील.\"\n\nराज्याच्या आरोग्य विभागाच्या रिपोर्टनुसार, (26 मे)\n\nतज्ज्ञ सांगतात, लॉकडाऊन उघडताना सरकारने शास्त्रीय आधाराला सिरो-सर्वेक्षणाची जोड दिली पाहिजे. जेणेकरून, संसर्ग किती पसरलाय हे कळण्यास मदत होईल. \"त्यानंतर आपण अनलॉक सुरू करू शकतो. ज्या भागात हर्ड इम्युनिटी निर्माण झालीये तो भाग उघडू शकू,\" असं डॉ. वानखेडकर सांगतात.\n\nराज्याचा मृत्यूदर\n\nसद्यस्थितीत राज्याचा मृत्यूदर 1.65 टक्के असल्याची माहिती, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली आहे. तज्ज्ञ सांगतात, \"देशाच्या तूलनेत महाराष्ट्रातील मृत्यूदर थोडा जास्त आहे.\"\n\nराज्यात दुसरी लाट पसरण्यामागे लग्न संमारंभ, ग्रामपंचायत निवडणुका, राजकीय सभा कारणीभूत असल्याचं डॉ. पाचणेकर सांगतात.\n\nसरकारने गेल्यावर्षीसारखी कोव्हिड रुग्णालयं बंद करू नयेत. ही रुग्णालयं डिसेंबरपर्यंत सुरू ठेवण्यात यावीत, अशीही आता मागणी होत आहे. \n\nराज्यात आत्तापर्यंत 94 हजारपेक्षा जास्त रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...उभारण्यासाठी भूखंड देऊ केला असला तरीदेखील आजच्या निकालाने मुस्लिमांचा उपेक्षितपणा आणि या देशाचे ते दुय्यम नागरिक आहेत, यावर कायदेशीर शिक्का उमटवला आहे.\n\nआज भारतीय मुस्लिमांपुढे मशिदीपेक्षाही मोठं संकट उभं आहे. हे संकट आहे राष्ट्रीय नागरिक नोंदणीचं (NRC). या व्यवस्थेकडून न्याय मिळणार नाही, अशी खात्री असलेले हे मुस्लीम आता आपल्या वाडवडिलांची कागदपत्रं गोळा करून आपण याच देशाचे नागरिक आहोत, हे सिद्ध करण्यासाठी धडपडत आहेत.\n\nहिंदुत्त्वाचं वर्ष\n\nसुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर केंद्र सरकार मंदिर उभारणीसा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. \n\nडिसेंबरमध्ये झारखंड तर फेब्रुवारीत दिल्ली विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशात अयोध्या खटल्याच्या निकालाने या निवडणुका अधिक रंजक केल्या आहेत.\n\n(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.) \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...उमेदवार विशाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मतदान केलं. \n\nजयंत पाटील यांनी कुटुबीयांसह मतदान केलं.\n\nसंजयकाका पाटील\n\nसकाळी 11.30 : पुण्यात सकाळच्या टप्प्यात 17.46 टक्के मतदान \n\nपुण्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.46 टक्के मतदानाची नोंद झालेली आहे. पुण्यात सर्वच केंद्रांवर मतदानात उत्साह दिसत आहे. विशेष करून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांत खास जोश दिसून आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.\n\nमतदान कसं केलं जात? - निवडणुकीविषयी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिया सुळे राखतील. त्या चांगल्या मतांनी निवडणून येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यांनी दिली आहे.\n\nसकाळी 10.28 : पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हिंसा\n\nझारखंड आणि छत्तीसगडच्या सीमेवर बंडारचुआ इथं IEDचा स्फोट घडवण्यात आला. नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवल्याचा संशय आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मुरशिदाबाद इथं डोमकालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हातबाँब फेकण्यात आला, यात 3 जण जखमी झाले आहेत. \n\nसकाळी 10.25 : लोकशाहीचं शस्त्र Voter ID - मोदी\n\n\"दहशतवादाचं शस्त्र IED असतं, तर लोकशाहीचं शस्त्र VOTER ID असतं. मला विश्वास आहे की वोटर आयडीची ताकद IED पेक्षा कित्येक पट जास्त आहे. आपण त्याचं महत्त्व समजून घेऊ. जास्तीत जास्त मतदान करुया, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. \n\nसकाळी 10.00 : बिहार, आसाममध्ये सर्वाधिक मतदान\n\nसकाळच्या सत्रात आसाममध्ये 12.36 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर बिहारमध्ये 12.60 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. गोवा (2.29), गुजरात (1.35), जम्मू काश्मीर (0), कर्नाटक 1.75, केरळ (2.48), महाराष्ट्र (0.99), ओडिशा (1.32), त्रिपुरा (1.56), उत्तर प्रदेश (6.84), पश्चिम बंगाल (10.97), छत्तीसगड (2.24), दादर नगर हवेली (0), दमन आणि दिव (5.83) या राज्यांत मतदानाचा वेग कमी दिसून आला. \n\nसकाळी 9.20 : भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचं मतदान\n\nभाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुण्यातील अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल इथं मतदान केलं \n\nसकाळी 9.00 पुण्यात उत्साहात मतदान\n\nपुण्यात उत्साहात मतदान सुरू झालं असल्याचे चित्र आहे. विविध मतदान केंद्रावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आईची दशक्रिया विधी असतानाही योगेश आणि विवेक सरपोतदार या बंधूंनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने मतदानात सहभाग घेतला आहे. \n\nआईची दशक्रिया विधी असतानाही मतदानाचा हक्क बजावताना योगेश आणि विवेक सरपोतदार\n\nसकाळी 8.35 - धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात मतदान\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांनी बाजार समिती मतदान केंद्रावर मतदान केलं. \n\nसकाळी 8.34 - अहमदनगरमध्ये काही मतदान केंद्रावर मतदान थांबले\n\nअहमदनगरमधील बालकाश्रम आणि जामनेर तालुक्यात नानज इथं EVMमध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबवण्यात आलं आहे. \n\nसकाळी 8.30 - मोदी यांचं मतदान\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथल्या..."} {"inputs":"...उशीर का झाला? \n\nसरकारने ज्या अॅपवर बंदी आणली आहे ती सर्व अॅप चीनमध्ये तयार झालीत किंवा त्याची मालकी चिनी कंपन्यांकडे आहे. \n\nकेंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे या सर्व अॅपबाबत अनेक तक्रारी येत होत्या. अँड्रॉईड आणि आयओएसवर हे अॅप लोकांची वैयक्तिक माहिती आणि डेटा घेत आहेत, अशा तक्रारी होत्या. \n\nया बंदीमुळे देशातील मोबाईल आणि इंटरनेट ग्राहक सुरक्षित राहतील असं सरकारचं म्हणणं आहे. कारण देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित राखणं आवश्यक आहे. \n\nभारत-चीन सीमावादाच्या परिस्थितीमुळे... उर्वरित लेख लिहा:","targets":"अधिकृत वृत्तसंस्था शिन्हुआ, वृत्तपत्र पीपल्स डेली आणि चाईना सेंट्रल टीव्हीकडून चिनी अॅपवरील बंदीबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. सीमा वादावर ही माध्यमं परराष्ट्र मंत्रालयाच्या भूमिकेनुसारच आपली भूमिका ठरवतात. \n\nपण चीनचं सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने सीमा वादाच्या मुद्यासाठी पुन्हा एकदा भारताला जबाबदार ठरवलं आहे. अॅपवर आणलेली बंदी ही 'अल्ट्रा नॅशनॅलिजम'च्या लहरीचा भाग असल्याचंही म्हटलं आहे. \n\nया इंग्रजी वृत्तपत्रानं लिहिलं आहे, \"भारताकडून अचानक उचलण्यात आलेलं हे पाऊल भारतीय सैनिकांकडून सीमा ओलांडून चीनसोबत अनधिकृत हालचाली सुरू करून आणि चीन सैनिकांवर हल्ला केल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर उचलण्यात आलं आहे. यानंतर भारतावर 'अल्ट्रा नॅशनॅलिझम'चा प्रभाव वाढला आहे. \n\nबातम्या आणि कमेंट्री वेबसाइट Guancha.cn ने म्हटलंय, गलवान खोऱ्यात 'जाणीवपूर्वक चिथावणी दिल्यानंतर' चीनच्या उत्पादनांवर बहिष्कार करून भारत आपलं नुकसान करून घेत आहे. \n\nग्लोबल टाइम्सच्या चिनी भाषेतल्या वेबसाईटने हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे की, भारतीय मीडिया या बंदीमुळे भारतीयांच्या नोकऱ्या जाण्याबाबत चिंतेत आहे.\n\nदीपिका पदुकोण, सारा अली खान, शाहिद कपूर, माधुरी दीक्षित यांसारखे बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या फॅन्सच्या संपर्कात राहण्यासाठी आणि आपले सिनेमे प्रमोट करण्यासाठी टिकटॉकचा वापर करत होते. असाही उल्लेख या बातमीत करण्यात आला आहे. \n\nभारतात काम करणाऱ्या चिनी कंपन्यांवर बहिष्काराबाबत सुरू असलेल्या मोहिमेचा परिणाम होत असल्याचंही वृत्तपत्रात मांडण्यात आलं आहे. \n\nकेरोना संकट आणि बहिष्काराच्या मोहिमेमुळे कंपनीच्या मोबाईल विक्रीवर 'मोठा फटका' बसल्याचं नाव न सांगण्याच्या अटीवर एका चिनी मोबाईल कंपनीच्या भारतात असलेल्या कर्मचाऱ्यानं सांगितलंय.\n\nचिनी युजर्सचा संताप \n\nकडक सेंसॉरशिप असणारी चिनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वाईबोला भारतात बॅन केली गेलीय. पण 'India bans 59 Chinese apps' वर 30 जूनला दुपारपर्यंत 22 कोटीहून अधिक व्यूज आणि 9,700 कॉमेंट्स होते. \n\nअनेक यूजर्सने बंदीची मागणी केली होती आणि भारतीय सामान आणि अॅप्सवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते. पण असं करण्यासाठी त्यांना भारतीय उत्पादन किंवा अॅप मिळत नसल्याचंही ते बोलत होते. \n\nएका यूजरने लिहिले आहे, \"केवळ कमकुवत व्यक्तीच बहिष्कार करू शकतात. आम्हाला भारतीय बहिष्काराची गरज नाही कारण..."} {"inputs":"...ऊ शकते.\"\n\n\"काही दिवसांपूर्वी पोलीस उपायुक्तांच्या बदल्या परस्पर का केल्या म्हणून महाविकास आघाडीत वादाचा प्रसंग घडला होता. या बदल्या नंतर मागे घेण्यात आल्या. त्यामुळे एखाद्या मंत्र्यांच्या राजीनाम्याचा निर्णय कुणा एकाकडून घेणं अवघड आहे. सर्व मिळूनच हा निर्णय घेतील. यातून मुख्यमंत्र्यांचा आम्ही मान ठेवला असंही म्हटलं जाईल,\" असं देसाई यांना वाटतं\n\n'घाई गडबडीत निर्णय नको'\n\nएकीकडे शरद पवार मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवत होते. तर काही वेळाने पवारांसोबतच बैठक आटोपून बाहेर पडलेल्या जयतं पाटील यांचा सूर वेग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातून सरकारला चर्चेसाठी वेळही वाढवून घ्यायची आहे. पण दुसरीकडे डॅमेज कंट्रोलजा प्रयत्नही राष्ट्रवादीकडून केला जात आहे.\" \n\nएकीकडे, अनिल देशमुख यांचा राजीनामा प्रलंबित आहे. पण परमबीर सिंह कशा प्रकारे भ्रष्ट आहेत, या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून पसरवण्यात येत आहेत. पहिली बातमी म्हणजे अनुप डांगे यांनी मुख्यमंत्र्यांना केलेल्या तक्रारीची होती. तर दुसरी बातमी तेलगी प्रकरणात परमबीर सिंह यांच्या संशयास्पद भूमिकेबाबत आहे. \n\nत्यांच्या मते, \"या प्रकरणात अधिक मुदत मिळवण्यासाठी असं केलं जात आहे, हे स्पष्ट आहे. पण मिळालेल्या वेळेत माध्यमातून परमबीर सिंह कसे चुकीचे होते, हे दर्शवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू असू शकतो.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ऊन जाण्याच्या प्रयत्नात आहेत. हे थांबवण्यात आपण अपयशी ठरत आहोत.\"\n\n\"2019 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने दिलेल्या आश्वासनांवर कोणतीच कार्यवाही केली जात नाही. त्यामुळे आपली सर्व आश्वासनं तशीच खितपत पडून आहेत. आपली व्होट बँक सहकारी पक्ष तसंच विरोधी पक्षाकडून पळवली जात आहे. पक्षांतरं रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणं गरजेचं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळावा, याचा इशारा देणंही आवश्यक आहे,\" असं विश्वबंधु राय यांनी पत्रात लिहिलं आहे. \n\nराय यांचे हे पत्र आता सोशल मीडियाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"वेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमाची (कॉमन मिनिमम प्रोग्रॅम) आठवणही ठाकरे यांना करून दिली. \n\nयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचं म्हटलं होतं. त्यावरूनही मोठी खळबळ माजली होती. \n\nमहाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची विधानं विरोधी पक्ष भाजपकडून सातत्याने केली जातात. पण तसं काही होणार नाही, असं सरकारमधील मंत्री सातत्याने सांगताना दिसतात. \n\nपदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे गेले. या आघाडीसमोर भाजप उमेदवारांचा टिकाव लागला नाही. सहापैकी फक्त एका ठिकाणी भाजपचा उमेदवार निवडून आला.\n\nया पार्श्वभूमीवर आगामी सर्व निवडणुका आघाडी करूनच लढवणार असल्याचं महाविकास आघाडीतील मंत्री आणि ज्येष्ठ नेत्यांकडून सांगण्यात आलं. पण या घोषणेला पहिला छेद काँग्रेसनेच दिला. \n\nभाई जगताप\n\nआमदार भाई जगताप यांची मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचं पहिलं वक्तव्य होतं, \"मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वबळावर लढवणार.\"\n\nहा सगळा घटनाक्रम सुरु असतानाच शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा सामनामध्ये 'ओसाड गावची पाटिलकी' या शीर्षकासह एक अग्रलेख छापून आला. विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. राहुल गांधी यांची चेष्टा होत असून कांग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचं (UPA) अध्यक्षपद शरद पवार यांच्याकडे दिलं पाहिजे, असा या लेखाचा आशय होता.\n\nयानंतर दोन दिवसांनी संजय राऊत यांनी काँग्रेस मोठा पक्ष या शीर्षकाखाली आणखी एक अग्रलेख लिहून स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. पण त्यातही UPA अधिक मजबूत होण्याची गरज आहे, वगैरे मत मांडलं.\n\n'दुखावण्याचा हेतू नाही'\n\nसंजय राऊत यांचे हेच अग्रलेख काँग्रेसच्या जिव्हारी लागल्याची चर्चा जाणकारांमध्ये आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पदभार स्वीकारण्याच्या कार्यक्रमात याचंच प्रतिबिंब दिसून आलं. यामध्ये काँग्रेसने अत्यंत आक्रमक भूमिका घेत शिवेसेने युपीएबाबत कोणतीही वक्तव्ये करू नयेत, असा इशारा दिला आहे. त्यामुळे साहजिकच काँग्रेसमधील धुसफूस आणि इतर दोन सहकारी पक्षांवरील असंतोष वाढतोय का, हा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.\n\nयाप्रकरणी शिवसेनेची भूमिका जाणून घेण्यासाठी शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांच्याशी..."} {"inputs":"...एक अक्षरही बोलत नसू. आम्ही वाचत बसायचो.\"\n\n'वाजपेयी अंतर्मुख होते.'\n\nवाजपेयींची राजकारणापलीकडची ओळख त्यांच्या कविता आणि वक्तृत्वाबद्दल होती. पण या आपल्या गुणांबाबतही ते किती विनम्र होते हे दाखवणारी एक आठवण घटाटेंनी सांगितली. \n\n\"अटलजींनी त्यांच्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट केला होता. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते म्हणाले होती, की वक्तृत्व आणि काव्याच्या बाबतीत मी माझ्या वडिलांची पॉकेट एडिशन आहे. माझे वडील उत्तम कवी, लेखक आणि वक्ते होते. पण त्यांना माझ्यासारखी संधी मिळाली नाही.\"\n\nविनोदबुद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...एक आक्षेप घेतला असतो. पण आमच्या कंपनीत तरी असा भेदभाव होत नाही. पाळीच्या काळात काही जणींची शारीरिक स्थिती ठीक नसते हे आपण मान्य केलं पाहिजे. आमच्या कंपनीत अशी रजा सुरू केल्यानंतरही कामावर फारसा परिणाम झालेला नाही. कारण एखाद्या महिला कर्मचाऱ्याने अशी रजा घेतली तरी ते काम नंतर पूर्ण करण्याची तिची तयारी असते.\"\n\n\"आमच्या कंपनीत हे लागू केल्यावर मी माझ्या आईला आणि बहिणीला हे सांगितलं. त्याच वेळी आम्हीही घरात पहिल्यांदा या विषयावर बोललो. आणि ही सुविधा आपल्यालाही असावी, असं माझ्या बहिणींनाही वाटलं. एवढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशा गंभीर आजारांमध्ये रजेची गरज असते. पीसीओडी मध्ये शरीरातल्या हार्मोन्सचं संतुलन बिघडतं. यात रक्तस्राव जास्त होतो किंवा कमी होतो. 12 ते 45 या वयोगटातल्या महिलांना हा आजार असू शकतो. एन्डोमेट्रिओसिसमध्ये पोटामध्ये रक्तस्राव होण्याची शक्यता असते पण या आजाराचं प्रमाण अगदी एक टक्क्याएवढं आहे.\" \n\n\"असे गंभीर आजार किंवा वेदनादायी पाळी अशा स्थितीत वर्षातून 5 ते 6 वेळा रजा घेण्याचा पर्याय महिलांकडे असायला हवा, मग त्या सरकारी नोकरीत असो किंवा खाजगी कंपनीत.'' असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nमासिक पाळीच्या रजेच्या मुद्द्यावर भारत सरकारने अजून कोणतंही धोरण ठरवलेलं नाही. पण अरुणाचल प्रदेशचे काँग्रेसचे खासदार निनाँग एरिंग यांनी मात्र यात पुढाकार घेतला आहे. शाळा आणि सरकारी नोकरीमध्ये अशी रजा मिळावी यासाठी सरकारने पाऊल उचललं पाहिजे, असं त्यांचं मत आहे.\n\nलोकसभेत विधेयक\n\nशाळकरी मुलींना किंवा महिलांना पाळीच्या काळात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास लक्षात घेता अशी रजा मिळावी यासाठी त्यांनी लोकसभेमध्ये 2017 साली खाजगी विधेयक मांडलं होतं. यात प्रत्येक महिन्याला दोन दिवस पिरियड लीव्ह देण्याचा प्रस्ताव होता.\n\nनिनाँग एरिंग\n\nनिनाँग एरिंग म्हणतात, ''माझी पत्नी शिक्षिका आहे. तिला पाळीच्या काळात होणारा त्रास बघून मला जाणवलं की महिलांना अशा रजेची गरज आहे. त्यातच कल्चरमशिनने सुरू केलेली ही मोहीम मला पुढे न्यावीशी वाटली. समान काम, समान वेतन यासोबतच महिलांना या काळात काही सोयीसुविधा मिळायला हव्यात, असं मला वाटतं.'' \n\nनिनाँग एरिंग यांनी हे विधेयक मांडल्यावर त्यांना संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा मुद्दा महत्त्वाचा आहे पण त्यावर धोरण आखताना खूप काळजीपूर्वक आखावं लागेल, असं मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केलं. यामागचा हेतू चांगला आहे पण अशी पीरियड लीव्ह देण्याचा सरकारचा आता विचार नाही, असंही त्यात म्हटलं आहे.\n\nजगभरात कुठे मिळते पीरियड लीव्ह?\n\nजगभरात इटली, जपान, इंडोनेशिया यासारख्या देशांनी 'पीरियड लिव्ह'ची अंमलबजावणी केली आहे. पण भारतात अशी 'पीरियड लिव्ह' लागू करायला काही जणांनी विरोधही केला आहे.\n\nमासिक पाळीमध्ये जर त्रास होत असेल तर सहानुभूती नक्कीच बाळगली पाहिजे. पण मासिक पाळी हा विषय आधीच स्त्री आणि पुरुषांमध्ये भेदभाव करण्यासाठी वापरला जातो. प्रथा - परंपरा, सोयीसुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण भागात मुलींना शाळेतही जाता येत नाही. अशा..."} {"inputs":"...एक जूनला निर्णयाची माहिती देऊ. जेव्हा आम्ही यासंबंधी घोषणा करू, तेव्हा किमान 15 दिवसांचा वेळ देऊ जेणेकरून तुम्हाला त्यावर विचार करता येईल. \n\nकाय आहे राज्यांचं म्हणणं? \n\nया पर्यांयावर राज्यांनी वेगवेगळी भूमिका मांडली आहे. काही राज्यं परीक्षा घेण्यासाठी अनुकूल आहेत, तर काही राज्यांनी ऑनलाइन परीक्षेच्या पर्यायाला पसंती दिली. काही राज्यांनी परीक्षा रद्द करावी अशीही मागणी केली. \n\nपरीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या राज्यांमध्ये दिल्लीचाही समावेश होता. दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी एका प... उर्वरित लेख लिहा:","targets":"आला नाहीये. याबाबत येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतील. \n\nराज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं,\"विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. कोर्टासमोर परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला निर्णय कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतल्याचे सांगू. बारावीची परीक्षा कशी असेल याबाबत आठवड्य़ाभरात चित्र स्पष्ट होईल. काही तांत्रिक बाबी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.\"\n\nपरीक्षा घ्यावी असं म्हणणारी राज्यं\n\nकर्नाटकने परीक्षा घ्यावी असं मत मांडलं आहे. कर्नाटकचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मंत्री सुरेश कुमार यांनी मुलांच्या भविष्याचा विचार करता बारावीची परीक्षा घेणं गरजेचं आहे असं मत मांडलं आहे. केंद्राने दिलेल्या सूचनांच्या विविध पैलूंवर विचार करुन येत्या काळात योग्य निर्णय घेतला जाईल, परीक्षा सोप्या पद्धतीत झाली पाहिजे असं त्यांनी सांगितलं.\n\nतामिळनाडूनेही परीक्षा घ्यावी असं मत मांडलं आहे. राज्याचे शालेय शिक्षणमंत्री अनबिल महेश यांनी, \"उच्च शिक्षण आणि करिअर निश्चित करण्यासाठी बारावीची परीक्षा आवश्यक आहे. सर्वांना उत्तीर्ण करून टाकण्यात अर्थ नाही. सर्व राज्यं परीक्षा करण्याच्या बाजूचे आहेत आणि आम्हीही त्याचं समर्थन करतो\" असं सांगितलं.\n\nकेऱळ सरकारने 12 वीची परीक्षा सुरक्षित पद्धतीने घेण्यासाठी सर्व उपाय स्वीकारण्यासाठी तयारी दर्शवली आहे. परीक्षेआधी सर्व विद्यार्थ्यांना लस देण्याचा प्रस्तावही केरळ सरकारने सुचवला आहे. \n\nइतर राज्यांमध्ये काय स्थिती?\n\nगुजरातने सर्व संबंधितांना यावर आपल्या प्रतिक्रिया कळवण्यास सांगितले आहे.\n\nगुजरातचे शिक्षणमंत्री भूपेंद्र सिंह चुडासामा म्हणाले, \"प्राचार्य, शाळा आणि शिक्षणतज्ज्ञांच्या सूचना समजल्यावर 12 वीची परीक्षा रोखण्याच्या निर्णयावर विचार करू, परीक्षेचा कालावधी कमी करण्यावरही विचार करू.\"\n\nओडिशासुद्धा यावर लवकरच निर्णय घेईल. शिक्षणमंत्री समीर रंजन दाश म्हणाले, \"कोरोनामुळे झालेली स्थिती सुधारल्यावर परीक्षांचं आयोजन करू शकतो किंवा परीक्षा लहान करू शकतो. यास चक्रीवादळाचा धोका कमी झाल्यानंतर आम्ही केंद्र सरकारच्या प्रस्तावावर अंतिम निर्णय घेऊ.\"\n\nउत्तर प्रदेश सरकारसुद्धा यावर लवकरच आपलं म्हणणं जाहीर करू शकतं. राज्याचे उप-मुख्यमंत्री दिनेश शर्मा म्हणाले 10 वी 12 वी परीक्षेचा निर्णय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा करुनच घेतला..."} {"inputs":"...एक सैनिक ढगळा होणारा सूट घालून फिरत होता. सद्दाम यांनी आपला सूट डॉसनला भेट म्हणून दिला होता. \n\nबार्डेनवर्पर यांनी लिहिलं आहे, \"आम्ही खूप दिवस डॉसनला हसायचो. कारण तो सूट घालून डॉसन एखाद्या फॅशन शोमध्ये कॅटवॉक करत असल्याच्या ऐटीत फिरत होता.\"\n\nसद्दाम आणि त्यांच्या सुरक्षा रक्षकांची मैत्री होत होती. अर्थात, सद्दाम यांच्या फार जवळ न जाण्याच्या त्यांना स्पष्ट सूचना होत्या. \n\nसद्दाम यांच्यावरील खटल्यांच्या दरम्यान त्यांना दोन तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. \n\nएक बगदादमधील आंतरराष्ट्रीय लवादाचं तळघर होतं आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा होता. सद्दाम हे अमेरिकेचे कट्टर शत्रू समजले जायचे, त्यामुळेच या सैनिकांची ही कृती चकित करणारी होती.\n\nत्या सैनिकांपैकी एक होते अॅडम रॉजरसन. त्यांनी विल बार्डेनवर्पर यांच्याशी बोलताना म्हटलं होतं की, सद्दाम यांना फाशी दिल्यानंतर आम्हाला त्यांच्याशी विश्वासघात केल्यासारखं वाटलं होतं. आम्ही स्वतःलाच त्यांचे मारेकरी समजत होतो. आमच्या खूप जवळच्या व्यक्तिला मारल्याप्रमाणे आम्हाला वाटत होतं. \n\nसद्दाम यांना फाशी दिल्यानंतर त्यांचा मृतदेह बाहेर आणण्यात आला. त्यावेळी तिथे उभे असलेले लोक त्यांच्या मृतदेहावर थुंकले. \n\nअमेरिकन सैनिकांना वाटलं आश्चर्य\n\nबार्डेनवर्पर लिहितात, \"हे पाहून सद्दाम यांची शेवटच्या क्षणापर्यंत सुरक्षा करणारे 12 सैनिक आश्चर्यचकित झाले.\"\n\nत्यांच्यापैकी एकानं जमलेल्या गर्दीसोबत दोन हात करण्याचाही प्रयत्न केला, पण त्याच्या साथीदारांनी त्याला मागे खेचून घेतलं. \n\nया सैनिकांपैकी एक असलेल्या स्टीव्ह हचिन्सन यांनी सद्दामला फाशी दिल्यानंतर अमेरिकेच्या लष्करातून राजीनामा दिला होता. \n\nहचिसन्स 2017 पर्यंत जॉर्जियामध्ये बंदुका आणि टेक्निकल ट्रेनिंगचा व्यवसाय करत होते. सद्दाम हुसैन यांच्या मृतदेहाचा अपमान करणाऱ्या इराकी नागरिकांसोबत संघर्ष न करण्याचे आदेश मिळाले असल्याचा त्यांना खेद वाटतो. \n\nआपल्याला फाशी होणार नाही, अशी सद्दाम यांना शेवटच्या क्षणापर्यंत आशा होती. \n\nअॅडम रोझरसन नावाच्या सैनिकाने बार्डेनवर्पर यांना सद्दाम यांच्याशी झालेला संवाद सांगितला होता. तुरुंगातून सुटल्यावर पुन्हा एकदा लग्न करण्याची इच्छा सद्दाम यांनी व्यक्त केली होती. \n\n30 डिसेंबर 2006 रोजी सद्दाम यांना पहाटे तीन वाजता उठविण्यात आलं. \n\nथोड्या वेळात फाशी देण्यात येईल, असं सद्दाम यांना सांगितलं. हे ऐकल्यावर सद्दाम यांना आतमध्ये काहीतरी तुटल्याची जाणीव झाली. त्यांनी शांतपणे आंघोळ केली आणि फाशीला सामोरं जायला स्वतःला तयार केलं. \n\nआपल्या फाशीच्या काही मिनिट आधी सद्दाम यांनी स्टीव्ह हचिन्सन यांना आपल्या तुरुंगाच्या कोठडीबाहेर बोलावलं. आपल्या मनगटावरचं 'रेमंड व्हील' घड्याळ त्यांनी हचिन्सनला दिलं. \n\nहचिन्सननं विरोध केला तेव्हा सद्दाम यांनी स्वतःच्या हातानं ते घड्याळ त्यांच्या मनगटावर बांधलं. हचिन्सन यांच्या जॉर्जियामधल्या घरातल्या कपाटावर ते घड्याळ अजूनही टिकटिक करताना दिसतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"...एक-एक तासभर शिकवायचं असं ठरलं. पण एवढा वेळ फोन हाती धरून कोण उभं राहणार? हातात फोन धरून रेकॉर्ड केलं तर तो हलण्याची शक्यता असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. व्हीडियो जरासा हलला, की बफर व्हायचा आणि विद्यार्थ्यांना काही नीट दिसेनासं व्हायचं.\n\nम्हणूनच मौमिता यांना ट्रायपॉड किंवा स्टँड हवा होता. तो विकत आणणं एरवी सहज शक्य होतं. पण जागतिक साथीचं संकट आणि लॉकडाऊनमुळे ते कठीण बनलं होतं. \"मी ऑनलाईन मागवू शकले असते. पण पाचगणी हे एक दूर डोंगरातलं हिल स्टेशन आहे. हे एक छोटं गाव आहे आणि मी काहीही ऑर्डर केलं, त... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रसार गावोगावी झाला आहे आणि स्वस्त डेटा रेटमुळे इंटरनेट सगळीकडे पोहोचल्याचं चित्र आहे. पण अनेक शिक्षक आणि विशेषतः विद्यार्थ्यांना आजही स्मार्टफोन परवडत नाही आणि ऑनलाईन शिक्षणापासून ते दूरच आहेत. अगदी महाराष्ट्रासारख्या औद्योगिकदृष्ट्‍या प्रगत राज्यातही फक्त वीस टक्के विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन असल्याचं शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर सांगतात. \n\nमौमिता यांनाही त्याची जाणीव आहे. पण त्या म्हणतात, \"अनेक समस्या आहेत आणि आपण सगळ्याच सोडवू शकत नाही. आपल्या हातात जे आहे, ते आपण करावं. दुसऱ्या कुणावर का अवलंबून राहायचं? सरकारनं किंवा शाळेनं आपल्याला हे द्यावं म्हणजे आपण ते करू, असं कशासाठी? इच्छा तिथे मार्ग असतो शेवटी. तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, तर तुम्ही कसंही ते करू शकता.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...एकत्र लढवणार का, असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.\n\n2012 साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी गुजरात दौरा केला होता.\n\nराजकीय विश्लेषक अभय देशपांडे सांगतात, \"भाजपसोबत जाण्यासाठी मनसेला आपली उत्तर भारतीय विरोधी प्रतिमा बदलावी लागेल. यासाठी उत्तर भारतीयांना जवळ करणं गरजेचे आहे. अयोध्येचा दौरा असो वा उत्तर भारतीयांचा मनसेतला प्रवेश. भाजपसोबत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष युती करण्यासाठी मनसेचा हा प्रयत्न आहे यात शंका नाही.\" \n\nकेवळ मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या प्रभागांमध्येच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िर्माण करण्याचा प्रयत्न असू शकतो. याचा त्यांना किती फायदा होईल, हे नंतर समजेल.\"\n\n'अमराठी मुद्यावरून राज ठाकरे आणि आमची भूमिका वेगळी'\n\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मनसे-भाजप एकत्र येण्याची चर्चा फेटाळून लावली आहे.\n\nते म्हणाले, \"मनसेने जरी हिंदुत्व घेतलं असलं तरी मराठी माणसाला न्याय देताना अमराठी माणसांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आमच्या विचारांमध्ये फरक आहे. एकत्र येण्याची कोणतीही चर्चा नाही.\"\n\nअमराठी मतदारांशी सुसंगत भूमिका न घेणं हा मनसे आणि भाजपच्या युतीतील सर्वात मोठा अडथळा आहे हे देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट होते. \n\nमुंबईत मराठी टक्का किती?\n\nमुंबई महानगर असले तरी मराठी ही मुंबईची ओळख आहे. पण देशाची आर्थिक राजधानी आणि कामाची संधी यामुळे देशभरातून लोक रोजगारासाठी मुंबईत दाखल होतात. यामुळे हिंदी भाषिकांची संख्या वाढत आहे.\n\nलोकसत्ता वृत्तपत्राच्या एका बातमीनुसार, मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 40 टक्क्यांनी वाढली आहे असं 2011 चा जनगणना अहवाल सांगतो. 2001 मध्ये मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या 25.88 लाख होती. 2011 मध्ये हेच प्रमाण 35.98 लाख झाले.\n\nत्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत 2.64 टक्के घट झाली. 2001 साली 45.23 लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. 2011 मध्ये हेच प्रमाण 44.04 लाख झाले.\n\nयानुसार मुंबईत मराठी टक्का घसरला असून अमराठी टक्का प्रचंड मोठ्या संख्येने वाढला आहे. त्यानुसार राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. \n\nशिवसेनेने 2003 मध्येच 'मी मुंबईकर' या मोहिमेला सुरुवात केली होती. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसासह इतर भाषा आणि धर्माच्या लोकांना जवळ करण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला होता.\n\nतर सलग 13-14 वर्षे केवळ मराठी भाषा आणि मराठी माणासाच्या मुद्यावर राजकारण करणाऱ्या मनसेने गेल्या वर्षभरापासून हिंदुत्ववादाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे मांडला आहे. \n\nत्यामुळे शिवसेना - मनसेत मराठी मतदारांसाठी होणारी रस्सीखेच आता हिंदी भाषिकांसाठीही दिसण्याची शक्यता आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...एकत्रही होऊ शकतात.\"\n\nजगभरात कुठे-कुठे संशोधन सुरू आहे?\n\nचीनमध्येही लशीवर संशोधन सुरू आहे. तिथल्या ह्युमन ट्रायलचा दुसरा टप्पा पूर्ण झाला आहे आणि या दुसऱ्या टप्प्याचे निष्कर्ष सोमवारी आले. \n\nकोरोना\n\nद लॅन्सेटच्या वृत्तानुसार चीनलाही दुसऱ्या टप्प्यात सकारात्मक परिणाम आढळले आहेत. \n\nआठवडाभरापूर्वी अमेरिकेतूनही अशीच बातमी आली होती. अमेरिकेत नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ हेल्थ आणि मोडरना इंक मिळून लसीवर संशोधन करत आहेत. या लसीच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये लोकांच्या रोगप्रतिकारक क्षमतेला अपेक्षाकृत फायदा मिळाला.... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहेत. आपल्या साधनसामुग्रीवर काम करत, त्यांना कायम ठेवत लस संशोधनाचा वेग कायम ठेवणं गरजेचं आहे.\"\n\nब्रिटनने केला करार\n\nबीबीसीच्या वृत्तानुसार ब्रिटनने ऑक्सफोर्ड लसीचे 10 कोटी डोस घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय इतर लशींवर संशोधन सुरू आहे त्यांचेही 9 कोटी डोस खरेदी करण्याचा करार केलेला आहे. \n\nयातल्या 3 कोटी डोझचा करार बायोएनटेक आणि फायझर यांच्याशी झाला आहे आणि 6 कोटीच्या डोसचा वेलनेवाशी करार केलेला आहे. \n\nयापूर्वी रेमडेसिविअर औषधांविषयीही असं वृत्त होतं की अमेरिकेने या औषधांचे जास्तीत जास्त डोस स्वतःसाठी खरेदी केले आहेत. \n\nजागतिक आरोग्य संघटनेची शंका\n\nजागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्स (COVAX) फॅसिलिटी या नावाने एक फॉर्म्युला तयार केला आहे. यात जगातल्या 75 देशांनी सामिल व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. \n\nजगातल्या सर्वच राष्ट्रांना तात्काळ, पारदर्शकपणे सारख्या प्रमाणात लस मिळावी आणि लस पुरवठ्यात गरीब-श्रीमंत असा भेद होता कामा नये, यासाठी हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे.\n\nजागतिक आरोग्य संघटनेची इच्छा आहे की या 75 राष्ट्रांनी एकत्र येत कोरोनावरच्या लसीसाठी फंड तयार करावा. इतकंच नाही तर उर्वरित गरीब राष्ट्रांनाही लशीचा योग्य वेळेत पुरवठा व्हावा, याची काळजी घेऊन त्यासाठी फंडिंग करावं. \n\nप्रत्येक देशातली 20 टक्के जनता ज्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे, अशांचं सर्वप्रथम लसीकरण करण्याचा कोव्हॅक्स फॅसिलिटीचा मुख्य उद्देश आहे. \n\n2021 च्या शेवटापर्यंत जगातल्या प्रत्येक देशात लस पोहोचावी, या उद्देशाने कोव्हॅक्स फॅसिलिटीची आखणी करण्यात आली आहे. \n\n15 जुलै रोजी जागतिक आरोग्य संघटनेने यासंबंधी एक प्रेस रीलिज प्रसिद्ध केलं आहे. प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे की या प्रोटोकॉल अंतर्गत एस्ट्राजेनकोसोबत 30 कोटी डोसचा एक करार करण्यात आलं आहे. मात्र, अमेरिका आणि चीनसारखी राष्ट्रं या कोव्हॅक्स फॅसिलिटीचा भाग आहेत की नाही, हे प्रेस नोटमध्ये स्पष्ट करण्यात आलेलं नाही. \n\nमात्र, दी लॅन्सेट या मेडिकल जर्नलचे मुख्य संपादक रिचर्ड आर्टन यांनी सर्वाधिक गरजूंना कदाचित लस सर्वप्रथम मिळू शकणार नाही, अशी भीती व्यक्त केली आहे. दी लॅन्सेटने त्यांच्या ट्विटर हँडलवर रिचर्ड आर्टन यांचा ऑडियो पॉडकास्ट ट्वीट केलं आहे. \n\nयात रिचर्ड म्हणत आहेत की प्रत्येक राष्ट्राची आपल्या जनतेप्रती जबाबदारी असते, हे काही अंशी समजू शकतो...."} {"inputs":"...एका तरूणाने मला सांगितलं. \n\nकुणाच्या शेतात कधी किती पाणी आणि खत द्यायचं आहे याची माहिती त्या व्हॉट्सऍप ग्रुपवर दिली जाते. त्यानुसार मग त्या त्या वेळी ती ती जबाबदारी गावी माघारी थांबलेले लोक पार पाडतात.\n\n\"आम्ही आंदोलन करत आहोत म्हणून आमची शेतं ओसाड पडलेली नाहीत. आम्ही त्यांची सोय लावून इथं आलो आहोत,\" तो तरूण सांगत होता. \n\nपंजाबच्या गावांतून रोज येते रसद \n\nगावांमध्ये माघारी राहिलेली मंडळी आंदोलनाला काही कमी पडणार नाही याचीसुद्धा काळजी घेत आहेत. गावांमधून रोज वेगवेगळ्या गाड्या भरून अन्नधान्य, ताज्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण सोमवारी पुन्हा कामावर जायचं आहे,\" असं 27 वर्षांचे कुलवंत सिंग सांगत होते.\n\nरात्रीच्या त्या शांततेत फेर फटका मारता एका डेऱ्यावर बरीच गर्दी दिसत होती. मुस्लिम फेडरेशन ऑफ पंजाबचा तो डेरा होता. रात्रीचे 2 वाजता देखील त्यांच्या डेऱ्यात 'मिठे चावल'चं वाटप सुरू होतं. रात्री उशीरा नव्याने आंदोलनात पोहोचणारे तरूण तिथं खाण्यासाठी येत होते.\n\nहरियाणातून आलेले तरूण\n\nआंदोलनाच्या ठिकाणी एन्ट्री पॉइंटवर जेवढे पोलीस दिसले ते तेवढेच. पुढे 7 किलोमीटरच्या आंदोलनाच्या पट्ट्यात एकही पोलीस सुरक्षा देताना दिसला नाही. ठिकठिकाणी सुरक्षेची जबाबदारी त्या त्या डेऱ्यातल्या लोकांनी स्वतः उचलेली होती. काठ्या घेऊन ठिकठिकाणी वयस्कर मंडळी पाहारा देताना दिसत होती. \n\n72 वर्षांच्या हलिंदर सिंग यांच्यावर एका मोठ्या डेऱ्यातल्या अन्नधान्याची रखवालीची जबाबदारी देण्यात आली होती. रात्रीचे 3 वाजता ते आम्हाला भेटले. 'रात्रीचे तीन वाजलेत तुम्ही झोपणार कधी?' असा सवाल मी त्यांना केला तर हासून म्हणाले, \"मोदींना जाग आली की मी झोपणार.\" \n\nहलिंदर सिंग\n\nपुढे आणखी एक अजोबा लोकांना ब्लँकेट्स वाटण्यासाठी बसले होते. आम्हाला आवाज देऊन त्यांनी विचारलं \"तुम्हाला ब्लँकेट हवेत का, तुमच्याकडे पुरेसे गरम कपडे आहेत का?\" आम्ही नकार दिला. पण बीबीसीचं आयकार्ड माझ्या गळ्यात पाहिल्यानंतर त्यांनी अस्खलित इंग्रजीत संवाद साधायला सुरुवात केली. त्यांना नमस्कार करून पुढे निघेपर्यंत 4 वाजले होते. \n\nहरियाणातून आलेल्या शेतकऱ्यांच्या डेऱ्यात खूपच हालचाल दिसत होती. चहा उकळत होता. सर्व वयस्क ताऊ मंडळी हुक्क्याच्या भोवती गोल बसली होती आणि त्यांचा गप्पांचा फड रंगला होता. \n\n'4 वाजले तुम्ही झोपणार कधी?' असा सवाल केला तर आमची झोप झालीय. आता आमची सकाळ झालीय, असं ही ताऊ मंडळी सांगू लागली. आता तुम्ही आमच्याकडे सकाळचा चहा पिऊनच जा असा आग्रह एका ताऊने धरला. \n\nरात्री 12 ते 4 च्या दरम्यान माझा 2 वेळा दूध आणि 2 वेळा चहा पिऊन झाला होता. हलिंदर सिंग यांनी आग्रहानं शक्करपारी खाऊ घातली होती. सकाळी 4च्या दरम्यान त्या 7 किलोमीटरच्या पट्ट्यात आता सकाळ व्हायला सुरुवात झाली होती. \n\nलोकांना भेटता भेटता त्यांच्याशी बोलता बोलता मी कधी तो 7-8 किलोमीटरचा टप्पा पूर्ण केलाय हे मलासुद्धा लक्षात आलं नव्हतं. \n\nक्रमश: \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"...एका रॅलीनं हिंसक रूप घेतलं होतं, तेव्हाचं ट्रंप यांचं केलेलं एक विधान मांडलं. \n\n त्यात ट्रंप यांनी म्हटलं होतं की 'दोन्ही बाजूला चांगले लोक आहेत.' ट्रंप यांच्या या वक्तव्यावर खूप टीका झाली होती. \n\nस्कून यांनी सांगितलं की प्रत्यक्षात ट्रंप यांनी हे विधान हिंसाचाराच्या आदल्या रात्री एका शांततापूर्ण कार्यक्रमात म्हटलं होतं. अर्थात त्यांनी त्याच रात्री घडलेल्या घटनेचा उल्लेख केला नाही, ज्यात मशाल हाती घेऊन काही घोळक्यांनी 'ज्यूज विल नॉट रिप्लेस असं' (यहुदी आमची जागा घेऊ शकत नाहीत.) अशी घोषणाबाजी केल... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हटलं आहे, की \"सत्तेच्या मार्गावर अशा राजकीय भाषेचा वापर वर्षानुवर्ष केला जातो आहे. ट्रंप यांनी जे म्हटलं, त्याला राजकीय भाषणांपेक्षा वेगळं करून पाहणं अशक्य आहे.\"\n\nत्यांनी 144 घटनातज्ज्ञांची स्वाक्षरी असलेल्या त्या पत्राला 'कायद्याच्या दृष्टीनं हास्यास्पद' म्हटलं आहे, ज्या पत्रात पहिली घटनादुरुस्ती ट्रंप यांच्या बाबतीत लागू होत नसल्याचं म्हटलं आहे.\n\n ब्लीन यांनी म्हटलं आहे की 'इंपीचमेंट मॅनेजर्स'नी या पत्राचा वापर ट्रंप यांच्या टीमला घाबरवण्यासाठी केला आहे. आपल्या विरोधी पक्षाकडे वळत त्यांनी सवाल विचारला, \"तुमची हिम्मत कशी झाली?\"\n\nकायद्याच्या दृष्टीनं हा प्रतिवाद सर्वोत्तम नव्हता, पण ट्रंप यांच्या टीमचं हे आक्रमक रूप त्यांच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. \n\nट्रंप यांना माईक पेन्स संकटात असल्याचं माहिती होतं?\n\nबचाव पक्षाचा प्रतिवाद पूर्ण झाल्यावर प्रश्नांची वेळ आली. रिपब्लिकन पक्षाचे खासदार मिट रॉम्नी आणि सुझन कॉलिन्स यांनी दोन्ही पक्षांना एक वेधक प्रश्न विचारला. \n\nत्यांनी विचारलं, की हिंसाचार झाला, त्यादिवशी ट्रंप यांनी माजी उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांच्याविषयी चिंता व्यक्त करणारा ट्वीट केला होता, तर मग त्यांना हे माहिती होतं का की पेन्स यांना गुप्तहेर खात्याच्या सुरक्षारक्षकांनी सीनेट चेंबरमधून सुरक्षित बाहेर काढण्यात आलं होतं?\n\nइंपीचमेंट मॅनेजर आणि खासदर फ्लीन कॅस्ट्रो यांनी त्यावर उत्तर देताना म्हटलं की ट्रंप यांना अंदाज असेलच की गर्दी पेन्स यांना धमक्या देत आहे. ते म्हणाले, \"कॅपिटल हिलमध्ये झालेल्या हिंसाचाराची दृष्यं राष्ट्रीय टीव्हीवर प्रसारित हत होती. व्हाईट हाऊसमध्ये संचार आणि संवादाची सर्वोत्तम व्यवस्था होती आणि ट्रंप यांना स्वत: अलाबामाचे खासदार टॉमी ट्यूबरविल यांनी फोन करून सांगितलं होतं की पेन्स यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...एकीकरण समिती'नं कधीही यापूर्वी उमेदवार उभे केले नाहीत. दळवी, अष्टेकर आणि किणेकर यापूर्वी कधीही निवडून आले नाहीत. आता एन. डी. पाटलांचा आधार घेऊन ते निवडणूक लढवू इच्छिताहेत. पण हे सीमावर्ती भागातल्या जनतेला मान्य नाही. मराठी भाषिक आमच्या बाजूला असतांना हे लोक त्याला गालबोट लावताहेत. फक्त आमचे उमेदवारच निवडून येऊ शकतात,\" किरण ठाकूर म्हणतात.\n\nपण मराठी मतांचं विभाजन होणार नाही का? गेल्या निवडणूकीसारखी एकी करायचा प्रयत्न केला गेला नाही का? \"एकी करायची म्हणून अगोदर प्रयत्न केले, पण हे त्याचं नाटक आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आगामी निवडणुकांकडे देशाचे लक्ष आहे. अशा वेळेस समितीतील नेत्यांनी एकीनं उमेदवार दिल्यास मराठी जागा निवडून येतील. त्यामुळे बेळगावप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू भक्कम झाल्याशिवाय राहणार नाही. मतभेद विसरून सगळ्यांनी एक होऊन आमदार निवडून आणायला हवेत.\" \n\nपवारांच्या या आवाहनानंतरही बेळगावात 'समिती'चे दोन गट आमनेसामने आहेत. \n\nज्येष्ठ नेते एन. डी. पाटील हे सीमालढ्याचं नेतृत्व करतात आणि 'मध्यवर्ती एकीकरण समिती'चे ते मार्गदर्शकही आहेत. \n\n\"मध्यवर्तीचे उमेदवार गावपातळीपर्यंत चर्चा करूनच ठरवले गेले आहेत. मी मध्यस्थी करायचाही प्रयत्न केला. पण किरण ठाकूर जाणीवपूर्वक हे सगळं करताहेत. गेल्या पाच वर्षांत त्यांनी कोणत्या कार्यक्रमात भाग घेतला आहे ते सांगावं? हाडाचे कार्यकर्ते जे काम करतात त्यांच्या मागे उभे राहायला पाहिजे. मला दु:ख याचं आहे की ठाकूरांना हे सगळं माहीत असून ते असं करताहेत. ते बोलताहेत एक आणि करताहेत दुसरं,\" एन डी पाटील म्हणतात. \n\nज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सर्जू कातकर यांचं मत परखड आहे. \"आता 'समिती'चे दोनही आमदार परत निवडून येणं कठीण आहे,\" ते म्हणतात. \n\n\"दोनपेक्षाही जास्त गट इथे पडलेत. उदाहरणार्थ संभाजी पाटील. ते 'समिती'चे आमदार, पण अपक्ष निवडणूक लढवताहेत. त्यामुळे मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. अनेक मतदारांना असंही वाटतं की 'समिती' ज्या मुद्द्यावर अनेक वर्षं निवडणूक लढवते तो सीमाप्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. तो निर्णय सगळ्यांना मान्य असेल. मग यांच्या गटबाजीमध्ये आम्ही आमचं मत का वाया घालवायचं? असा प्रश्न विशेषत: तरुण मतदारांना पडला आहे. त्यामुळे या गटबाजीचा फायदा राष्ट्रीय पक्षांना होणार हे नक्की. शरद पवारांचंही हे दोन्ही गट ऐकत नाहीत आणि आपापल्या प्रतिष्ठेसाठी भांडत बसतात, मग काय होणार?,\" कातकर विचारतात.\n\nबेळगावचे मराठी नागरिक.\n\nपण गटबाजीमुळे राजकीय अस्तित्वाचा लढा लढणाऱ्या 'समिती'ची निवडणुकांमधली पिछेहाट आताच सुरू झालेली नाही आणि त्याची कारणंही वेगवेगळी आहेत. १९५६ मध्ये झालेल्या भाषावार प्रांतरचनेनंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं वारं होतं. \n\nसीमालढाही तेव्हा ऐन जोरात असताना कर्नाटकात समाविष्ट करण्यात आलेल्या ४ मराठीबहुल जिल्ह्यांमध्ये 'महाराष्ट्र एकीकरण समिती'चा दबदबा होता. \n\nजवळपास २५ ते ३० लाख मराठी लोकसंख्येच्या या भागातून सुरुवातीच्या काळात 'समिती'चे जास्तीत जास्त ७ ते ९ आमदार..."} {"inputs":"...एखादा चुकीच्या पद्धतीने लिहीलेला अल्गोरिदम यातून कृष्णवर्णीयांकडून गुन्हा घडण्याची शक्यता असल्याचं वर्तवेल.\n\nयाचा सामाजिकदृष्ट्या काय परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज लावणं फारसं कठीण नाही.\n\nलंडन मेट्रोपोलिटन पोलिसांच्या चाचणीतील जवळपास 80% निष्कर्ष चूक असून यामुळे न्यायव्यवस्थेला धक्का बसू शकतो आणि नागरिकांच्या हक्कावर गदा येऊ शकते असं, युनिव्हर्सिटी ऑफ एसेस्कसमधल्या तज्ज्ञांनी याच आठवड्यात जाहीर केलं होतं.\n\nएड ब्रिजेस या ब्रिटीश व्यक्तीचा तो खरेदीसाठी बाहेर गेलेला असताना फोटो काढण्यात आला. त्यानंतर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते धोक्याची सूचना देतात.\n\nआर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान अजूनही परिपूर्ण नसून त्याचं नियमन करण्याची गरज असल्याची भावना जगभर वाढतेय.\n\n\"हे ए.आय. तंत्रज्ञान पूर्णपणे खासगी क्षेत्राच्या हाती सोडणं योग्य नाही, कारण याचा खूप मोठा परिणाम होऊ शकतो,\" इंटरनॅशनल टेलिकम्युनिकेशन्स युनियनचे डॉ. चौसब ली सांगतात.\n\n\"यामध्ये योग्य डेटा वापरणं गरजेचं आहे, पण ती माहिती योग्य आहे, याची खात्री कोण करणार? हे अल्गोरिदम भेदाभेद करणारे नाहीत, याची हमी कोण देणार? यासाठी व्यापक दृष्टीकोन हवा. \"\n\nतोपर्यंत फेशियल रेकग्निशनबद्दल सर्वजण साशंक राहतील आणि या तंत्रज्ञानावर करडी नजर ठेवण्यात येईल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...एम. देशमुख सांगतात.\n\nया खोती पद्धतीला एकोणिसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापासून ठिकठिकाणी विरोध झाला. कधी रत्नागिरीतल्या खेड तालुक्यात, तर कधी रायगडमधील पेण तालुक्यात. पण त्या त्या वेळी हा विरोध मोडून काढला जाई.\n\nअसेच छोटे-मोठे संप 1921 ते 1923 या कालावधीत खोतांविरोधात रायगडमध्ये झाले, मात्र तेही मोडून काढण्यात आले. मात्र, या सर्व घडामोडी नारायण नागू पाटील पाहत होते आणि त्यानंतर यासाठी आवाज उठवण्याचा विचार करत नारायण नागू पाटलांनी शेतकरी वस्त्यांना भेटी द्यायला सुरुवात केली.\n\nअशी झाली 6 वर्षाच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्गावर हे चरी गाव आहे. या गावातच ऐतिहासिक संपाची घोषणा झाली. नारायण नागू पाटील हे चरीच्या सभेचे संघटक होते.\n\nनारायण नागू पाटील\n\nशेतकऱ्यांना उत्पादनातील योग्य वाटा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी संपावर जावं, अशी घोषणा झाली आणि त्याच दिवसापासून संपाला सुरुवात झाली. कुळांनी जमीनदारांच्या जमिनी कसायच्या नाहीत, अन्न पिकवायचं नाही, असा निर्णय झाला.\n\nहा संप मोडून काढण्यासाठी खोतांकडून आणलेला दबावही परतवून लावण्यात हे शेतकरी यशस्वी झाले खरे, मात्र, शेतीच न केल्यानं आलेली उपासमारी कशी परतवून लावणार होते?\n\nउपासमारीनंतरही भूमिका ठाम\n\n1933 ते 1939 पर्यंत हा संप चालला. म्हणजे एकूण सहा वर्षे. या संपात चरीसह एकूण 25 गावं सहभागी झाली होती. जो काही फटका बसला तो याच गावांना बसला. \n\nया संपादरम्यान शेतकऱ्यांची ससेहोलपट झाली. जंगलामधील लाकूड-फाटा तोडून दिवस काढावे लागले, करवंद, कांदा-बटाटा विकून जगावं लागलं. मात्र, तरीही शेतकरी संपावरून मागे हटले नाहीत.\n\n'कृषिवल'ची सुरुवात\n\nया संपादरम्यान रायगड जिल्ह्यातील 'कुलाबा समाचार'सारख्या वृत्तपत्रांनी संपावर प्रश्न उपस्थित केले. \n\nएस. एम. देशमुख सांगतात, \"कुलाबा समाचारमध्ये 'जमीनदार आणि कुळे यांच्यात बेबनाव करण्याचा प्रयत्न' अशा मथळ्यांखाली अग्रलेख लिहिले गेले. संपाच्या हेतूबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या.\"\n\nवृत्तपत्रांनी साथ सोडलेली पाहता, नारायण नागू पाटील यांनी वर्गणीतून स्वत:चं व्यासपीठ उभं केलं. त्यांनी 5 जुलै 1937 रोजी 'कृषिवल' दैनिकाची सुरुवात केली. शेतकऱ्यांपर्यंत संपाची माहिती पोहोचवण्यासाठी या दैनिकाची मदत झाली.\n\nआज हे दैनिक शेतकरी कामगार पक्षाच्या मुखपत्रासारखं काम करतं.\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पाठिंबा\n\nबाबासाहेबांचा या संपाला मिळालेल्या पाठिंब्याबात एस एम देशमुख त्यांच्या लेखात अधिक सविस्तर सांगतात, \"हा शेतकरी संप सुरू असताना 1934 साली आणखी एक शेतकरी परिषद भरवण्यात आली होती आणि या परिषदेचं अध्यक्षपद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे देण्यात आलं होतं. स्वत: भाई अनंत चित्र बाबासाहेबांना आणण्यासाठी मुंबईत गेले होते.\"\n\n'खोतशाही नष्ट करा, सावकारशाही नष्ट करा' अशा घोषणाही या परिषदेतच देण्यात आल्या. बाबासाहेबांनी शेतकरी मजूर पक्षाची घोषणा याच परिषदेत केली. तर पुढे शंकरराव मोरेंसारख्या मंडळींनी स्थापन केलेला शेतकरी कामगार पक्षाची बिजं सुद्धा चरीच्या शेतकरी संपात असल्याचं बोललं..."} {"inputs":"...ऑक्टोबर 1962 या कालावधीत महाराष्ट्राचे राज्यपाल राहिले. \n\nभारताचे माजी चीफ ऑफ आर्मी स्टाफ जनरल पी. पी. कुमारमंगलम हे पी. सुब्बरयन यांचे वडील होत.\n\nमहाराष्ट्राच्या राज्यपालपदी त्यांना खूपच कमी कालावधी मिळाला. पदावर असतानाच त्यांचं निधन झालं.\n\n6) विजयालक्ष्मी पंडित\n\n28 नोव्हेंबर 1962 ते 18 ऑक्टोबर 1964 या कालावधीत विजयालक्ष्मी पंडित महाराष्ट्राच्या राज्यपाल होत्या.\n\nभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे विजयालक्ष्मी पंडित यांचे भाऊ. \n\nसंयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेच्या त्या पहिल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"्च नागरी पुरस्काराने म्हणजेच पद्मविभूषण पुरस्कारानंही ओ. पी. मेहरा यांचा सत्कार करण्यात आलाय.\n\n11) एअर चीफ मार्शल इद्रिस हसन लतीफ\n\nइद्रिस हसन लतीफ हे 6 मार्च 1982 ते 16 एप्रिल 1985 या काळात महाराष्ट्राचे राज्यपाल होते.\n\n1942 साली वायुदलात प्रवेश केलेल्या इद्रिस हसन लतीफ यांनी भारतीय वायुदलात 40 वर्षे सेवा केली. \n\n12) कोना प्रभाकर राव\n\n31 मे 1985 ते 2 एप्रिल 1986 या दरम्यान कोना प्रभाकर राव हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. \n\nभारताच्या स्वातंत्र्य चळवळीत कोना प्रभाकर राव यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. स्वातंत्र्यपूर्व काळात खादीच्या प्रसारासाठी काम करत, स्वातंत्र्यासाठी जनजागृतीचं काम ते करत असत.\n\nमहाराष्ट्रासह पद्दुचेरी, सिक्कीम या राज्यांचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलंय.\n\n13) शंकर दयाळ शर्मा\n\nएप्रिल 1986 ते सप्टेंबर 1987 या कालावधीत शंकर दयाळ शर्मा महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मूळचे मध्य प्रदेशातील असलेले शंकर दयाळ शर्मा यांनी भोपाळ राज्याचे मुख्यमंत्रिपद भूषवलं होतं.\n\nराष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलंय. \n\n14) ब्रह्मानंद रेड्डी \n\nकासू ब्रह्मानंद रेड्डी यांची शंकर दयाळ शर्मांनंतर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. 1988 ते 1990 या काळात त्यांनी राज्यपालपद भूषवलं.\n\n1964 ते 1971 या कालावधीत ब्रह्मानंद रेड्डी हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 1974 ते 1977 या काळात म्हणजे आणीबाणीच्या काळात ते भारताचे गृहमंत्रीही राहिले. \n\n15) सी. सुब्रमण्यम\n\nफेब्रुवारी 1990 ते जानेवारी 1993 या काळात सी. सुब्रमण्यम हे महाराष्ट्राचे राज्यपाल होते. \n\nभारताचं कृषी धोरण तयार करण्यात सी. सुब्रमण्यम यांचा महत्त्वाचं योगदान मानलं जातं. केंद्रात त्यांनी अर्थमंत्री आणि संरक्षणमंत्रिपदही भूषवलं होतं.\n\n16) डॉ. पी. सी. अलेक्झांडर\n\nडॉ. पी. सी. अलेक्झांडर हे महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपाल राहिले. त्यांनी 1993 ते 2002 या कालावधी महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं. \n\n17) मोहम्मद फझल\n\n1999 ते 2002 या कालावधीत गोव्याचे राज्यपाल राहिलेल्या मोहम्मद फझल यांची नियुक्ती 2002 साली महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली. त्यांनी 2004 सालापर्यंत महाराष्ट्राचं राज्यपालपद भूषवलं. भारताच्या नियोजन आयोगाचे सदस्यपदही त्यांनी भूषवलं आहे.\n\n18) एस. एम. कृष्णा\n\nकर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांनी 2004 ते 2008 या कालावधीत महाराष्ट्राचं..."} {"inputs":"...ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज आहे का, हे डॉक्टर ठरवतात. \n\nभारतात आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वेबसाईटवर कोरोना संसर्गाशी संबंधित सर्व माहिती उपलब्ध आहे. ब्रिटनचे नागरिक NHS111 च्या वेबसाईटवर कोरोना संबंधी माहिती मिळवू शकतात. \n\nरुग्णाला श्वास घ्यायला खूप त्रास होत असेल तर भारत सरकारच्या +91-11-23978046 या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा 24 तास सुरू असणाऱ्या 1075 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकतात. देशातल्या वेगवेगळ्या राज्यांनीही आपल्या नागरिकांसाठी हेल्पलाईन नंबर सुरू केले आहेत. \n\nतर ब्... उर्वरित लेख लिहा:","targets":"वा शिंकताना टिशू पेपरचा वापर करायला हवा. हात न धुता चेहऱ्याला स्पर्श करू नये आणि कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येणं टाळावं. या उपायांनी आपण कोरोना विषाणूच्या संपर्कात येण्यापासून स्वतःचा बचाव करू शकतो. \n\nवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते फेस मास्क प्रभावी सुरक्षा देत नाहीत. \n\nकोरोना विषाणू किती घातक आहे?\n\nकोरोना विषाणूग्रस्तांच्या तुलनेत मृतांची संख्या बघितली तर मृत्यूदर खूपच कमी आहे. खरंतर या आकडेवारीवर पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. मात्र, तरीही आकडेवारीनुसार कोरोनाचा मृत्यूदर केवळ 1 ते 2 टक्के इतकाच आहे. \n\n56,000 कोरोनाग्रस्तांवर करण्यात आलेल्या एका अभ्यासाच्या आधारे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे - \n\nकोरोना विषाणूच्या संसर्गामुळे वयोवृद्ध व्यक्ती, दम्यासारखा श्वासाचा आजार असणारे, डायबेटिज आणि हृदयाशी संबंधित आजार असणारे गंभीररित्या आजारी पडण्याची शक्यता जास्त आहे. \n\nरुग्णाला श्वासोच्छावासात मदत करणे आणि त्याच्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवणे, (जेणेकरून रुग्णाचं शरीर स्वतःच कोरोना विषाणूचा सामना करेल) हाच यावरचा उपचार आहे. \n\nकोरोना विषाणूप्रतिबंधक लसीवर अजून संशोधन सुरू आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास तुम्हाला सेल्फ आयसोलेट होण्याचा सल्ला दिला जातो. \n\nपब्लिक हेल्थ इंग्लंडने म्हटलं आहे की, आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, असं वाटणाऱ्यांनी लगेचच डॉक्टर, फार्मसी आणि हॉस्पिटलमध्ये जाणं टाळावं. फोनवरूनच सल्ला घ्यावा. \n\nजागतिक आरोग्य संघटनेनेदेखील कुठले खबरदारीचे उपाय करायला हवे, याची सविस्तर माहिती दिलेली आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ऑफ एअर स्टाफऐवजी चिफ ऑफ आर्मी स्टाफकडून घेतला जातो.\"\n\nF 104 स्टार फायटर\n\nपाकिस्तान वायूदलाचे माजी डायरेक्टर ऑफ एअर ऑपरेशन्स एअर कमोडोर कैसर तुफैल (निवृत्त) लिहितात, \"जे हवंय ते सर्व काही मिळालं आहे असं जगात कोणतंही वायूदल नाही. अर्थसंकल्पीय तरतुदीतून मिळणारा आधार पुरेसा कधीच नसतो. पण पाकिस्तानी वायुदलाला अपेक्षित मदत मिळत नाही याबाबत मात्र मी सहमत होणार नाही.\n\nपाकिस्तानच्या वायुदलाच्या प्रगतीबाबत ते म्हणतात, \"पीएएफचा आजवरचा प्रवास तीन टप्प्यांमधून झाला आहे. पहिल्या टप्प्यात ब्रिटिश सत्तेतून बाहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"एका हल्ल्यावर पाकिस्तानच्या वायुदलाला जोखणं योग्य नाही,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nते पुढे म्हणाले, \"भारतानं केलेला हल्ला माझ्या मतानुसार होऊ न देण्यासाठी प्रयत्न करणं कठिण होतं. अर्थात भारतीय वायुदलानेही अचूक कामगिरी केली आहे.\"\n\nपाकिस्तानच्या वायुलावर बोलताना ते म्हणाले, \"वायुसंरक्षणाबाबतीत त्यांच्या कार्यक्षमतेबाबत मला शंका नाही, पण माझ्या मतानुसार F-16 सर्वोच्च दर्जाची नाहीत. तसंच JF-17 अजूनही लढाईत सिद्ध झालेली नाहीत.\"\n\nयाबाबत तुफैल म्हणतात, \"पाकिस्तानकडे सध्या कमी प्रकारची विमानं आहेत. भारतापेक्षा विमानांच्या संख्येने आणि आकाराने लहान असलो तरी आम्ही अत्यंत शिस्तबद्ध होतो.\"\n\nपाकिस्तान वायुदल आणि चीन यांच्या एकत्रित संघटनेला संबोधित करताना ते म्हणाले होते, \"JF 17 असो वा भविष्यात येणारी फिप्थ जनरेशन विमानं, आम्ही योग्य मार्गावर आहोत, ...आणि लक्षात ठेवा आम्ही आमची उपकरणं स्वतःच तयार करत आहोत तीही वेगानं...\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कच्या सह-संयोजक मालिनी आयसोला सांगतात. देशातल्या अनेक बायोलॉजिक्स कंपन्यांचा वापर लस उत्पादनासाठी करता आला असता, असंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nभारतातल्या 4 कंपन्यांना आता कोव्हॅक्सिनचं उत्पादन करण्याचे हक्क नुकतेच देण्यात आले आहेत. यातल्या 3 सरकारी कंपन्या आहेत. \n\nदुसरीकडे एप्रिलच्या सुरुवातीलाच स्पुटनिक व्ही लशीच्या रशियन निर्मात्यांनी भारतातल्या फार्मा कंपन्यांशी उत्पादनासाठीचे करार केले होते आणि आता या कंपन्या उत्पादन सुरू करणार आहेत. \n\nबिघडलेली बाजारव्यवस्था\n\nसुरुवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"बने वर्तवलाय. \n\nभारतातल्या लशींची किंमत इतकी जास्त असावी का?\n\nसार्वजनिक निधी मिळूनही जागतिक साथीच्या काळात सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक 'नफेखोरी' करत असल्याचा आरोप काहींनी केलाय. \n\nपण या लशीची निर्मिती करताना त्यांनी मोठा धोका पत्करला होता आणि मुळात ही चूक सरकारची असल्याचं काहींचं म्हणणं आहे. भारत एकमेव असा देश आहे जिथे केंद्र सरकार लशींचा एकमेव खरेदीदार नाही. आणि लसीकरण मोफत नसणाऱ्या जगातल्या मोजक्या देशांपैकी एक आहे. \n\nपण सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने त्यांना उत्पादनासाठी येणारा खर्च आणि त्यांचे व्यापारी करार याबद्दल अधिक पारदर्शक असणं गरजेचं असल्याचं सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. \n\nआंतरराष्ट्रीय कोव्हॅक्स गट आणि गेट्स फाऊंडेशनकडून देण्यात आलेल्या 30 कोटी डॉलर्सचा वापर कसा करण्यात आला याचा तपशील सिरम इन्स्टिट्यूटने द्यावा असं आयसोला यांनी म्हटलंय. कमी उत्पन्न गटातल्या देशांमध्ये लस उपलब्ध करून देण्यासाठी हा निधी देण्यात आला होता. \n\nपण भारताने लशींच्या निर्यातीवर बंदी घातल्याने सिरम इन्स्टिट्यूटला हे करता आलेलं नाही. सोबतच उत्पादनाच्या 50 टक्के साठा कमी उत्पन्न गटातल्या देशांना पाठवण्याची अट मोडल्याबद्दल अॅस्ट्राझेनकाने बजावलेल्या नोटिशीलाही सिरमला तोंड द्यावं लागतंय. \n\nयासोबतच केंद्र सरकारच्या भारत बायोटकेसोबतच्या कराराचीही पाहणी करण्यात यावी असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण कोव्हॅक्सिनच्या बौद्धिक संपदेवर इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चही हक्क असल्याचं सांगण्यात आलंय. या दोघांनी मिळून ही लस विकसित केली पण आता या लशीची किंमत कोव्हिशील्डच्या दुप्पट आहे. \n\n\"बौद्धिक संपदा कायद्यानुसार त्यांचा हक्क असल्याचं जर ते सांगत असतील तर मग हा नेमका कोणत्या प्रकारचा करार आहे? यामध्ये आणीबाणीच्या काळात त्यांना (सरकारला) काही गोष्टींबाबत अंतिम निर्णय घेण्याचा हक्क मिळतो का,\" सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातले तज्ज्ञ डॉ. अनंत भान विचारतात. \n\nपरदेशात तयार करण्यात आलेल्या लशींवरील पेटंट्सचे निर्बंध काढून टाकण्याला भारताने पाठिंबा दिला असला तरी कोव्हॅक्सिनच्याबाबत त्यांनी असं कोणतंही पाऊल उचललेलं नाही. \n\nलस निर्मितीसाठीचा बंधनकारक परवाना काढून देशातल्या इतर फार्मा कंपनींना लस उत्पादन करू देण्यात यावं असा प्रस्ताव विरोधी पक्ष नेत्यांनी मांडला होता, पण केंद्र सरकारने याला विरोध केला. \n\nसध्याच्या घडीला..."} {"inputs":"...ओझं कमी झालं होतं. \n\nनायडू रुग्णालयात डॉक्टरांनी सर्व गोष्टी समजावून सांगितल्या. त्यानंतर मन हलकं झालं. \n\nविलगीकरणाचा कठीण काळ \n\nक्वारंटाईनचा काळ 14 दिवसांचा… 14 दिवस? पण, डॉक्टरांनी धीर दिला. पॉझिटिव्ह राहा, कोरोना बरा होतो, असं डॉक्टर वारंवार सांगत होते. \n\nडॉक्टर म्हणायचे, की तुम्ही इथे थांबलात, तर तुमच्यापासून हा आजार लोकांमध्ये पसरणार नाही. उपचार योग्य पद्धतीने झाले पाहिजेत. कोरोना, त्याची उपचारपद्धती याबाबत डॉक्टर समजावून सांगायचे. \n\nपाच दिवसांनंतर कोणतीही लक्षण न दिसल्यानं आम्हाला आयसोलेशन... उर्वरित लेख लिहा:","targets":"न बाहेर फिरू नका. आपल्या कुटुंबाच्या जीवाशी खेळू नका. लहान मुलं, ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या. \n\nतुमच्या एका चुकीमुळे सरकारी यंत्रणेवर प्रेशर येईल. आपण सामाजिक भान जपलं पाहिजे. आपल्यामुळे कोणालाही याचा त्रास होता कामा नये. प्रगत देशांमध्ये कडक नियम पाळले जातात. कोरोनाला सामान्यांपर्यंत पोहोचू न देणं आपलं कर्तव्य आहे. \n\nसरकारने 21 दिवस संपूर्ण देश लॉकडाऊन केलाय. कशासाठी? कोरोनाची चेन ब्रेक करण्यासाठी. आपल्यावर आता ही जबाबदारी आहे. आपण गांभीर्य ओळखलं पाहिजे. माझ्यावर ही पाळी आलीये, अशी कोणावरही येऊ नये. डॉक्टर आपल्यासाठी दिवसरात्र झटत आहेत. त्यांच्या विचार आपण केला पाहिजे. सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. हे 21 दिवस संपतील.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ओढ पाहायला मिळते.\n\nमात्र दोन्ही देशांच्या प्रशासन व्यवस्थेत मोठं अंतर आहे. पण कोव्हिड-19च्या निमित्ताने जगातल्या अनेक देशांमधली सरकारं स्वतःकडे जास्त अधिकार एकवटण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. \n\nयुरोपात 13 देशांनी काय ठरवलंय? \n\nमध्य युरोपात असलेल्या हंगेरीच्या संसदेत कोव्हिड-19 साथीवर उपाय म्हणून एक विधेयक संमत करण्यात आलं. त्यानुसार हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ओरबान यांच्याकडे प्रचंड अधिकार देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हे अधिकार कधी संपतील याची मुदत देण्यात आलेली नाही. \n\nहंगेरीचे विरोधी पक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"बाधितांना शोधण्यासाठी काँट्रॅक्ट ट्रेसिंग म्हणजेच कार-मोबाईल फोनमधील GPSचा वापर करून रुग्णांना शोधण्यात आलं. \n\nइस्राइलमध्ये बेंजामिन नेत्यानाहू यांनी संसद आणि कोर्टाचं कामकाज बंद केलं. 17 मार्च रोजी त्यांनी आदेश दिले की कोरोनाच्या रुग्णांचे मोबाईल ट्रेस करा. \n\nअमेरिकेतही न्याय विभागाने अतिरिक्त अधिकारांची मागणी संसदेकडे केली आहे. यानुसार बचाव पक्षाला अमर्यादित काळासाठी ताब्यात घेण्याचे अधिकार डिपार्टमेंट ऑफ जस्टीस म्हणजे सरकारी न्याय विभागाकडे येतील. \n\nतंत्रज्ञानामुळे एकाच वेळी कोट्यवधी लोकांवर पाळत ठेवणं हे सरकारसाठी खूप सोपं झालं आहे, असं मत प्रसिद्ध इतिहासकार आणि तत्त्वज्ञ युवाल नोआ हरारी यांनी मांडलं आहे. सेपियन्स या लोकप्रिय पुस्तकाच्या या लेखकाचा financial timesमध्ये आलेला लेख जगभर चर्चेचा विषय ठरला. \n\nयुवाल लिहितात की 'आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे पाळत ठेवण्याचा अधिकार फक्त सरकारलाच मिळत नाही तर सरकारच्या वतीने काम करणाऱ्या विशिष्ट लोकांकडेही अधिकार जातात. कोरोनाच्या केसेस पूर्णपणे नियंत्रणात आल्यावरही सत्तेचे भुकेले लोक हे अधिकार सोडण्याची शक्यता कमी आहे. ते लोकांना सांगू शकतात की कोरोना व्हायरसचा धोका अजूनही टळलेला नाही किंवा अजून दुसरी लाट येणं बाकी आहे.' \n\nतेव्हा या सर्व पार्श्वभूमीवर जगभरातली लोकशाही धोक्यात येऊ शकते, अशी भीती ते व्यक्त करतात. त्यामुळे स्वतःचे अधिकार भविष्यातही अबाधित राहावे, असं वाटत असेल तर जगातल्या नागरिकांनी जागरूक राहायला हवं, असंही ते म्हणतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ओबीसीतून पुढे आले. हे नेते आधीही राजकारणात होतेच, पण ओबीसी नेते ही ओळख या आयोगाने दिली.\"\n\nगोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ\n\nहाच मुद्दा थोडा पुढे नेत प्रा. जयदेव डोळे सांगतात, \"सत्तेच्या परिघात ओबीसी समाजाचे नेते फारसे नव्हते. मराठा आणि ब्राह्मण याभोवती सत्ता फिरत होती. मात्र, आधी शिक्षण आणि उद्योगात प्रतिनिधित्व असलेला ओबीसी समाज आरक्षणामुळे सत्तेच्या वर्तुळातही आला.\"\n\n\"मंडल आयोगानं मोठी गोष्ट काय केली असेल, तर ओबीसींमधील जातींना प्रतिष्ठा मिळवून दिली. म्हणजे काय, तर बहुसंख्य ओबीसी हे जातीनिहाय व्यवस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा देतात. बिरमल म्हणतात, \"1990, 1995, 1999 या विधानसभा निवडणुकांमधील ओबीसी आमदारसंख्या पाहिल्यास फारसा फरक दिसत नाही. म्हणजे, मंडल आयोगानं फार फरक पाडला असं नाही. पक्षीय संघटना किंवा जातीय संघटना म्हणूनच मतदान होत राहिलं.\"\n\n\"मंडल आयोगाची अंमलबजावणीच्या काळात महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता होती आणि काँग्रेसमध्ये ओबीसी हा काही तितकासा दुर्लक्षित घटक नव्हता. अनेक ओबीसी समाजातील नेते काँग्रेसमध्ये होते,\" असं बिरमल सांगतात.\n\nमात्र, शिवसेना-भाजप युती सत्तेत आल्यानंतर ओबीसी आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा झाल्याचंही ते म्हणतात. याचं कारण देताना ते सांगतात, शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या मॉडेलमध्ये कारागीर ओबीसी होते. तर दुसरीकडे माळी, धनगर, वंजारी यांना भाजपनं जवळ करायला सुरुवात केली.\n\nतरीही पूर्णपणे ओबीसींचं राजकारण अद्याप कुणाला जमलं नसल्याचं ते सांगतात. बिरमल म्हणतात, \"संपूर्ण ओबीसी अस्मितेचे नेते होण्याऐवजी ओबीसीअंतर्गत येणाऱ्या जाती-जातींचे गट निर्माण झाले आणि ते टोकदार झाले. ओबीसींमधील जातीच्या संघटना अधिक होऊ लागल्या. आधीही सांस्कृतिक काम करत असत, पण नंतर राजकीय भूमिका घेतल्या.\"\n\nमंडल आयोगानं ओबीसी समाजाला फायदा झाला का?\n\nहे सर्व झालं मंडल आयोगामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात काय बदल झाले, याबाबत. मात्र, या मंडल आयोगानं खरंच इतर मागासवर्गीयांना काही फायदा झाला का? महाराष्ट्राच्या समाजरचनेत ओबीसींना काही विशेष महत्त्वं आलं का? तर त्याचाही थोडक्यात आढावा घेऊया.\n\nज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर म्हणतात, \"मंडल आयोगामुळे उत्तर भारतात जसा फायदा झाल्याचं दिसून येतं, जसा परिणाम दिसतो, तसा महाराष्ट्रात झाला नाही.\"\n\n\"ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये थोडाफार फायदा झाला. पण एकत्रित ताकद वाढवून काही बदल घडवून आणला गेला, असं झालं नाही. कारण ओबीसींमध्ये गटतट जास्त आहे. मराठा समाजाचं राजकारण करणाऱ्यांनी या गटतटाला खतपाणीच घातलं,\" असंही दिनकर रायकर म्हणतात.\n\nनितीन बिरमल सुद्धा हेच सांगतात की, \"स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये किंवा एकूणच राजकारणातील प्रतिनिधित्वात संधी मिळाली.\"\n\n\"मात्र, जिथं ज्या जाती पूर्वी वरचढ होत्या, तिथे त्याच राहिलेल्या दिसून येतात. आरक्षणामुळे मिळालेल्या जागा वगळता बाकीच्या जागांवर त्या त्या भागातील वरचढ समाजच वर्चस्ववादी दिसून येतो. पण एक नक्की की, सरपंच, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती सभापती अशी पदं ओबीसींना..."} {"inputs":"...क आहे. \n\nफोर्ब्सनुसार 2018 मध्ये जगातल्या सर्वाधिक नफा मिळवणाऱ्या कंपन्यांमध्ये अरामकोचं नाव पहिल्या स्थानी आहे. 2017 मध्ये अरामकोने 100 अब्ज डॉलर एवढी रक्कम कर म्हणून भरली होती. \n\nअराम्को कंपनीचा पसारा प्रचंड आहे.\n\nजगाला लागणाऱ्या तेलाच्या गरजेपैकी एक टक्के तेल खुरैस या केंद्रातून वितरित केलं जातं. अबकायक या ठिकाणी कच्च्या तेलाची रिफायनरी आहे. जगाला पुरवण्यात येणाऱ्या 7 टक्के तेलावर प्रक्रिया करण्याचं काम अबकायक केंद्रात होतं, असं बीबीसीच्या व्यापार प्रतिनिधी कॅटी प्रेसकॉट यांनी सांगितलं. \n\nआंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांच्या मते, सौदी अरब आणि इराण यांच्यातील प्रॉक्सी वॉरला हे खतपाणी घालणारं आहे. अमेरिकाही यात उतरू शकतं. \n\nयेमेन या हल्ल्यासाठी जबाबदार आहे का?\n\nयेमेनमध्ये इराणशी संलग्न हौती गटाच्या प्रवक्त्याने या हल्ल्यासाठी 10 ड्रोन पाठवण्यात आल्याचं सांगितलं. भविष्यात सौदीवर असे हल्ले होऊ शकतात, असं येमेन लष्कराचे प्रवक्ते याह्या सारए यांनी सांगितलं. \n\nहौती गटाने सौदीत जाऊन धमाका केला. या हल्ल्यासाठी सौदी सरकारमधल्या प्रतिष्ठित लोकांची मदत झाली असा दावाही त्यांनी केला. \n\nहौती गटाचा हा दावा अमेरिकेने फेटाळला आहे. हा हल्ला इराणने केला असं अमेरिकेन म्हटलं आहे. दरम्यान हा आरोप बिनबुडाचा आहे असं इराणने म्हटलं आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...क इराणमध्ये गेल्यानेही भारताचं नुकसान होईल. भारत इराणमधलं चाबाहार बंदर विकसित करू इच्छितो. चाबाहार भारतासाठी व्यापारी आणि सामारिकदृष्टीनेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे चीनची उपस्थिती भारतीय गुंतवणुकीसमोर मोठं आव्हान ठरू शकते. \n\nया करारामुळे भारतासाठी अमेरिका, इस्राईल, सौदी अरेबिया विरुद्ध इराण अशी स्थिती निर्माण होऊ शकते. ही परिस्थिती भारताच्या दृष्टीने किती कठीण असेल?\n\nयाचं उत्तर देताना तलमीज अहमद म्हणतात, \"स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आजवर भारताचं परराष्ट्र धोरण 'स्ट्रॅटेजिक ऑटोनमी'चं राहिलं आहे. म्हण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाध्यमातून चीन, सौदी अरेबियाच्या एकाधिराकरशाहीला आव्हान देऊ इच्छितो आणि इराणला सौदी अरेबियाचा पर्याय म्हणून उभं करू पाहतोय.\"\n\nतलमीज अहमद हेदेखील राकेश भट्ट यांच्या विचारांशी समहत आहेत. \n\nते म्हणाले, \"माझ्या मते हा करार धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या करारामुळे आखाती प्रदेशात मूलभूत बदल दिसून येतील. इराण आणि चीन एकत्र आल्याने या भागात एक नवीन 'पॉवर प्लेअर' आला आहे. पूर्व आशियात आजवर प्रामुख्याने अमेरिकेचं वर्चस्व होतं. गेल्या काही वर्षात रशियानेदेखील या क्षेत्रात शिरकाव केला आहे. मात्र, यावेळी चीनने पहिल्यांदाच या भागात पाय ठेवला आहे.\"\n\nअहमद म्हणतात, \"अमेरिकेने व्यापार युद्धासारखी पावलं उचलून चीनविषयी जो आक्रमक पावित्रा घेतला त्यामुळे चीनला इराणसोबत करार करणं भाग पडलं आणि आता दोन्ही देश मिळून अमेरिकेसमोर ठामपणे उभे ठाकले आहेत.\"\n\nजाणकारांच्या मते या करारानंतर अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांचा इराणकडे बघण्याचा दृष्टीकोन नरम पडू शकतो. \n\nइराणी जनता नाखूश आहे का?\n\nबीबीसी मॉनिटरिंगच्या रिपोर्टनुसार या करारावर इराणची जनता खूश असल्याचं दिसत नाही. सोशल मीडियावर या कारराविषयी इराणी जनता वेगवेगळ्या शंका उपस्थित करत आहेत. \n\nइराणच्या सोशल मीडियामध्ये #IranNot4SellNot4Rent हॅशटॅग फिरतो आहे आणि हा करार म्हणजे 'चीनी वसाहवादाची' सुरुवात असल्याचं म्हटलं जातंय.\n\nराकेश भट्ट यांचं म्हणणं आहे की या कराराविषयी इराणी जनतेच्या मनात असलेल्या भीतीमागे चीनचा इतिहासही आहे. चीनी गुंतवणुकीने आफ्रिकेतल्या केनिया आणि आशियातल्या श्रीलंका यासारख्या राष्ट्रांना कर्जबाजारी केलं आहे. त्यामुळे इराणबाबतीतही असंच काहीसं होईल, अशी भीती इराणी जनतेच्या मनात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...क कार्यकर्त्याने सांगितलं, \"मुंबईत कोरोनाची साथ पसरल्यापासून मुंबई महापालिकेचं संपूर्ण लक्ष धारावी, वरळी कोळवाडा या परिसराकडे होतं. महापालिकेने उत्तर मुंबईकडे फारसं लक्ष दिलं नाही. नेते वा अधिकारी, कुणीच या परिसराकडे पाहिलं नाही. लक्ष फक्त मुंबई शहर आणि मध्य मुंबईकडे देण्यात आलं.\"\n\nहा स्थानिक कार्यकर्ता पुढे म्हणतो, \"दहिसर, मागाठाणे, बोरीवली या परिसरात मोठ्या झोपडपट्या आहेत. लाखोंच्या संख्येने लोकं इथे राहतात. तरीही तपासणीसाठी मोबाईल व्हॅन्स आल्या नाहीत. आम्ही वारंवार मागणी केली, अधिकाऱ्यांशी चर... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता रोज एक-दोन रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. झोपडपट्टीत जास्त रुग्ण आढळून येत आहेत. पालिका प्रशासनाने या झोपडपट्यांकडे वेळीच लक्ष द्यावं. योग्य उपाययोजना केल्यानाहीत तर, परिस्थिती आटोक्यात येणार नाही,\" असं डॉ. वाणी म्हणाले. \n\nउत्तर मुंबई प्रमाणेच, पूर्व उपनगरातील एन आणि एस वॉर्डमध्येदेखील मागिल सात दिवसात कोव्हिड रुग्णांची संख्या सहा टक्क्यांपेक्षा अधिकने वाढली आहे. \n\nयाबाबत बोलताना मुंबई महापालिकेचे उपायुक्त विजय बालमवार यांनी म्हटलं, \"पूर्व उपनगरातील या दोन वॉर्डमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. येत्या काही दिवसात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. याचं कारण, 'चेसिंग द व्हायरस'. आम्ही व्हायरसला चेस करतोय. आधी दिवसाला 125 टेस्ट होत होत्या. आता दुप्पटपेक्षा चाचण्या केल्या जात आहेत. तपासण्यांची क्षमता ३५० पर्यंत पोहोचलीये. हाय-रिस्क कॉन्टॅक्टच्या तपासणीतून कोरोनाग्रस्त रुग्ण सापडून येत आहेत.\"\n\n\"मागील काही दिवसात कोव्हिड-19च्या प्रकरणांमध्ये स्पाईक दिसून येत आहेत. याचं कारण, कोव्हिड रुग्णांचे हाय-रिस्क कॉन्टॅक्ट, गेल्या दोन वर्षात सिव्हिअर अक्युट रेस्पिरेटोरी इलनेस, इन्फ्लुएन्झा सारखी लक्षणं असणारे, 60 वर्षांवरील व्यक्ती आणि कंटॅमिनेशन झोनधील प्रत्येक व्यक्तीकडे दररोज महापालिका कर्मचारी चौकशी करतायत. आत्तापर्यंत 1 लाख लोकांचं सर्व्हेक्षण करण्यात आलंय,\" असं बालमवार पुढे म्हणाले.\n\nकांजूर, भांडूप, घाटकोपर, विक्रोळी या भागात झोपडपट्यांची संख्या जास्त आहे. डोंगराळ भागातही झोपड्या वसलेल्या आहेत. ज्यात अत्यंत दाटिवाटीने लोकं राहतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...क पुडींग किंवा पेस्ट्रीचाच प्रकार आहे. हा पदार्थ इंडो-पोर्तुगीज प्रकारात मोडतो. पोर्तुगाल आणि मोझाम्बिक देशातही बेबिंका बनवला जातो. \n\nही इंडो पोर्तुगीज डिश गोव्याच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.\n\nवरवर साधं वाटणारं हे पुडींग बनवताना बराच वेळ जातो. पण शेवटी हातात येणारा हा पदार्थ सगळे श्रम विसरायला लावतो. मूळ बेबिंका हा १६ थरांचा बनवला जायचा.\n\n आता किमान ७ थर असलेला बेबिंका बनवला जातो. काहीजणी या ७ थरांच्या बेबिंकातील प्रत्येक थराला वेगळा रंग देतात. जणू इंद्रधनुष्यच. \n\nसाहित्य- \n\n५ अंडी, २०... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाजूस म्हणजे आपल्या बाजूला वळवायचा. \n\nकुकीजला छोट्याशा शंखाचा आकार येतो. दिसायला देखील अतिशय आकर्षक दिसतात. या केलेल्या सर्व कुकीज तेलात तळून घ्याव्यात. तळताना तेलात खूप जास्त वेळ ठेवू नये.\n\nकुकीज मऊसर राहिल्या तर अधिक चविष्ट लागतात. कुकीज तळून झाल्यानंतर त्यावर शेवटी हलक्या हातानं पिठी साखर भुरभुरावी. याची चव तर लाजवाब. त्याहून जास्त त्याचा आकार आपल्याला आकर्षित करतो. अतिशय कमी वेळात या कुकीज बनतात. \n\n4. दोस \n\nदोस म्हणजे चण्याच्या डाळीच्या वड्या. \n\nदोस पाहून तोंडाला पाणी सुटलं ना...\n\nसाहित्य \n\n२०० ग्रॅम चण्याची डाळ, ४०० ग्रॅम साखर किंवा १ वाटी गूळ, दीड वाटी खोवलेला नारळ, चिमूटभर साखर, वेलदोड्याची पूड, अर्धी वाटी तूप. \n\nकृती \n\nसर्वप्रथम चण्याची डाळ एक तास आधी भिजत घालावी. त्यानंतर ती प्रेशर कुकरमध्ये शिजवून घ्यावी. शिजवून झाली की त्यामधलं पाणी काढून टाकून छान एकजीव (पुरण करतो तसंच) करून घ्यावं. \n\nएकजीव केलेलं डाळीचं मिश्रण आता एका नॉनस्टिक भांड्यात घालून त्यात दीड वाटी खोवलेला नारळ, ४०० ग्रॅम साखर, चिमटीभर मीठ, वेलदोड्याची पूड घालून गॅसच्या मंद आचेवर शिजत ठेवावं. \n\nहे मिश्रण सतत ढवळत राहावं लागतं नाहीतर करपू शकतं. साखर विरघळू लागते तसं हे मिश्रण पातळ होऊ लागतं. ते भांड्याला चिकटू नये म्हणून त्यात हळूहळू चमच्यानं तेल सोडत रहावं. \n\nदोसचं मिश्रण घट्ट होऊ लागलं की गॅस बंद करून केळ्याच्या पानाला तुपाचा हात फिरवून त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यावं. थोडं थंड झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. छान मऊसर लुसलुशीत दोस खूप दिवस टिकतात. \n\n5. गोड सांना\n\nसांना हा प्रकार दोन प्रकारे करतात. एकात साखर किंवा गूळ घातला जातो तर दुसऱ्यात यापैकी काही घालत नाहीत. इडली जशी असते तसाच हा प्रकार. पण करण्याची पद्धत जरा वेगळी.\n\nइडलीसारखाचं प्रकार पण अगदी वेगळाचं...\n\nगोवा, कारवार, कर्नाटक तसंच केरळमध्ये अशाच प्रकारचे सांना बनवतात फक्त त्यांचं तिथलं नाव वेगळं आहे. गोव्यात विशेषतः कॅथलिक घरांमध्ये सांना बनवताना त्याचे पीठ आंबवण्यासाठी त्यात थोडी ताडी घातली जाते. या ताडीमुळे सांनाला एक वेगळीच चव येते. \n\nसाहित्य \n\n२ कप उकडे तांदूळ, १ कप साधे तांदूळ, १ कप उडीद डाळ, १ वाटी खोवलेला नारळ, अर्धा वाटी गूळ, १ चमचा साखर, २ चमचे इस्ट, अर्धा लीटर ताडी \n\nकृती \n\nसर्वप्रथम उकडे तांदूळ, साधे तांदूळ आणि उडीद डाळ तीन तास आधी वेगवेगळ्या भांड्यात भिजवावी. तीन..."} {"inputs":"...क प्रकारच्या कॅन्सरसाठीचं महत्त्वाचं कारण आहे आणि जास्त साखर खाल्ल्याने लठ्ठपणा वाढू शकतो.\n\nमात्र, या अभ्यासात केवळ एवढंच कारण दिलेलं नाही. \n\nया संशोधकांपैकी एक असलेले डॉ. मॅथिल्ड टोवायर यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं, \"शर्करायुक्त पेयांचं अतिप्रमाणात केलेल्या सेवनामुळे वाढलेलं वजन आणि लठ्ठपणाच्या (साखर आणि कॅन्सर यांच्या) संबंधात नक्कीच भूमिका बजावतात. मात्र, यातून संपूर्ण स्पष्टीकरण मिळत नाही.\"\n\nलठ्ठपणाशी संबंधित कॅन्सर \n\nस्रोत : National Cancer Institute\n\nनेमकं काय घडत असावं?\n\nफ्रेंच संशोधकांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण्याच्या प्रक्रियेत आपलीही भूमिका असल्याचं शीत पेय इंडस्ट्री मान्य करते आणि त्याचाच एक भाग म्हणून शीतपेयांमध्ये कॅलरी आणि साखर यांचं प्रमाण आम्ही कमी केलं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...क मिळाला होता. माझी JNU मधली एक मैत्रीण माझ्याबरोबर यायची. परीक्षेचं प्रेशर खूप होतं, पण खरं सांगायचं तर सांगण्यापेक्षा लिहिण्याचं प्रेशर माझ्यावर जास्त असतं. \n\nमला फक्त सांगायचं काम होतं. माझं आणि माझ्या मैत्रिणीचं चांगलं ट्युनिंग जुळलं होतं. कधी माझा स्पीड कमी झाला तर ती मला सांगायची. असं करत मी मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाले. मुलाखत दिली आणि पहिल्या प्रयत्नात मी 773 वा क्रमांक मिळवला.\"\n\nपुन्हा एकदा संघर्ष\n\nपरीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांना Indian Railway Account Service मिळाली. पण रेल्वेनं अंध ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण ती देण्यासाठी प्रांजल सज्ज आहेत. अगदी नेहमीसारख्याच.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...क यांची एकतर्फी लढत होईल, असं वाटत असताना कुडाळमध्येही रंगतदार लढत होईल.\n\n\"दुसरीकडे, सावंतवाडी मतदारसंघ दीपक केसरकरांनी बांधून ठेवलाय. राजन तेली हे आपल्याविरोधात लढणार, हे केसरकरांना माहीत होतं. त्यामुळं त्यांनी तशी तयारी केली होती,\" असं गावकर सांगतात.\n\n\"कणकवली, देवगड, कुडाळ, मालवण या चार तालुक्यात राणेंची ताकद आहे, असं म्हणू शकतो. मतांच्या दृष्टीनं पाहिल्यास कणकवली एवढंच त्यांचं क्षेत्र उरलंय,\" असं ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत सांगतात.\n\nकामत पुढे म्हणतात, \"कणकवलीतल्या समीकरणांचा बाजूच्या जिल्ह्यात... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलेत, अशा माणसाचा शिवसेना प्रचार करणार नाही, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विनंतीपूर्वक कळवलं होतं.\" \n\n\"युतीचंच बोलायचं तर लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्गातून राणेंनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा उमेदवार दिला होता. त्यावेळी राणेंचा पक्ष NDAच घटक होता. मग त्यावेळी कोणत्या आधारावर उमेदवार दिला?\" असा सवाल विनायक राऊत यांनी उपस्थित केला.\n\n\"आम्ही नितेश राणेच्या विरोधात उभे आहोत, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नाही. आम्हाला मोदी, शाह, फडणवीस आणि प्रमोद जठार या सर्वांबद्दल आदर आहे,\" असं विनायक राऊत म्हणाले. \n\n2014च्या निवडणुकीनंतर काय झालं होतं?\n\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यात कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी यांचा समावेश होतो. \n\n2014 सालच्या निवडणुकीचा निकाल पाहता, यातला एक काँग्रेसनं आणि दोन शिवसेनेनं जिंकले होते.\n\nकणकवलीतून काँग्रेसच्या तिकिटावर नितेश राणे जिंकले होते, तर कुडाळमधून नारायण राणेंचा पराभव करत वैभव नाईक विधानसभेत दाखल झाले होते. सावंतवाडीत राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झालेले दीपक केसरकर जिंकले होते.\n\nदीपक केसरकर हे 2014 साली राज्याचे गृहराज्यमंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्रीही झाले. गेल्या पाच वर्षात केसरकर आणि राणेंमध्ये अनकेदा टीका-प्रतिटीका झाल्या.\n\nदरम्यानच्या काळात नारायण राणे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष सुरू केला आणि भाजपच्या तिकिटावर राज्यसभेत गेले. \n\nराणेंच्या मोठ्या मुलानं, म्हणजेच माजी खासदार निलेश राणेंनी यंदा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, मात्र 2014 प्रमाणेच यंदाही शिवसेनेच्या विनायक राऊतांनी त्यांचा पराभव केला.\n\nनितेश राणे हे या काळात काँग्रेसचेच आमदार होते. मात्र काँग्रेसवर टीका करण्यासह महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या व्यासपीठांवरही ते दिसायचे. त्यामुळे ते काँग्रेस सोडणार हे निश्चित मानलं जातं होतं. झालेही तसेच. नितेश राणे यांनी दोनच दिवसांपूर्वी छोटेखानी कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला आहे.\n\nमात्र राज्यभरात महायुतीत भाजप आणि शिवसेना प्रमुख पक्ष आहेत. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर आजवर नारायण राणेंचा संघर्ष शिवसेनेसोबतच राहिला आहे.\n\nत्यामुळं विधानसभा निकालानंतर सिंधुदुर्गात कुणाची ताकद हे स्पष्ट होईलच. मात्र सिंधुदुर्गासह इतरत्र राणे आणि शिवसेना यांच्यातील संबंध कसे राहतील, हे ठरण्यासही सिंधुदुर्गातील..."} {"inputs":"...क वायूपैकी 50 टक्के गॅसही भारत आयात करतो. जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये इतक्या मोठ्य़ा प्रमाणात तेल आणि वायू आयात करण्यावर अवलंबून असणारा भारत हा एक देश आहे. चीनमध्ये हे प्रमाण 50 ट्कके इतके आहे.\n\nत्यामुळे मध्य-पूर्वेत कधीही अशीही स्थिती निर्माण झाली की भारतावर संकटाचे ढग जमा व्हायला सुरुवात होते. पर्यायी ऊर्जास्त्रोतांवर भारतानं म्हणावं तितका भर दिलेला नाही. आपण कोळसा, युरेनियमसुद्धा आयात करतो तसेच सौरऊर्जेसाठी लागणारी सामग्रीही आयात करतो.\n\nआणखी कोणत्या देशांवर परिणाम\n\nतेलाच्या किमती... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल असं नाही. इराककडे तेल आहे पण तो एक कमकुवत देश आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...क सत्ता होते आता ते सत्तेच्या डोक्यावर चढून बसले आहेत,\" असं त्यांनी बुधवारी पाकिस्तानी मुस्लीम लीग-नवाझ (पीएमएल-एन)च्या कार्यकर्त्यांशी लंडनहून साधलेल्या संवादात म्हटलं.\n\n\"तुरुंग मला दिसतो आहे, पण तरीही मी पाकिस्तानमध्ये येणारच,\" असंही ते म्हणाले.\n\nशरीफ यांच्या स्वागतासाठी हजारो कार्यकर्ते विमानतळावर येण्याची शक्यता आहे.\n\nलंडनच्या घरातून निघताना नवाझ शरीफ आणि मरियम यांनी कुटुंबीयांचा निरोप घेतला.\n\nशरीफ यांनी मोठ्या संख्येनं लोकांनी जमावं असं आवाहन केलं आहे. त्यामुळे, शरीफ यांच्या शेकडो समर्थकांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"े माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, मुलगी मरियम यांना 7 वर्षं तुरुंगवास\n\nपाकिस्तानच्या निवडणुका\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...क स्वरूप देत आहेत असं म्हणता येईल. \n\nमुस्लिमांना खरंच स्वीकारलं?\n\nमुस्लिम नकोसे वाटणे हे काही हिंदुत्वात बसत नाही, असेही भागवत म्हणाले. संघाने अशा प्रकारे स्वतःमध्ये काही बदल घडवून आणला तर अर्थातच इथल्या अल्पसंख्यक समाजाला थोडं हायसं वाटेल. पण मग राष्ट्रीय मुसलमान हा शब्दप्रयोग सोडावा लागेल, रथयात्रेच्या दरम्यान भारतात विविध राज्यांमध्ये झालेली हिंसा चुकीची होती असं म्हणावं लागेल, किंवा गुजरातमध्ये 2002मध्ये झालेल्या हिंसेची निर्भत्सना करावी लागेल. \n\nआणि जर सगळे मुस्लिम हे भारतीयच आहेत आणि संघ भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"षण केले तर ते स्वाभाविक म्हणता येईल. पण सगळ्या भारताची ती नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी कशी ठरू शकते?\n\nज्या हिंदू 'संस्कृती'बद्दल भागवत बोलतात तिच्यात अनेक प्रवाह राहिले आहेत आणि त्यातले काही गायीला पूज्य मानतात तर काही मानीत नाहीत. त्यामुळे गाय हे प्रतीक घेतले तर ते एका विशिष्ट धार्मिक परंपरेचे प्रतिनिधित्व करते, 'भारतीय' संस्कृतीचे नाही. तरीही गोहत्या-प्रतिबंध आणि गोमांसभक्षणाला प्रतिबंध यांचं समर्थन करायचं आणि ते हिंदू धर्माशी नव्हे तर भारतीय राष्ट्राच्या अभिमानाशी जोडायचं याची संगती कशी लावायची? \n\nधर्म आणि संस्कृतीची सरमिसळ\n\nतीच गोष्ट राममंदिराची. भारतातील एका धार्मिक गटाला अयोध्येत राम मंदिर व्हायला हवं असं वाटतं; पण तो मुद्दा अडवणींनी जसा राष्ट्राशी जोडला तसा जोडायचा आणि त्याला धर्माऐवजी संस्कृतीचा हवाला द्यायचा ही गफलत कायम राहते. \n\nसंस्कृती आणि धर्म यांची ही गल्लत किंवा सरमिसळ करायची आणि मग राष्ट्र हे संस्कृतीवर आधारित असते, असा युक्तिवाद करीत भारतीय राष्ट्र भारतीय संस्कृतीवर आधारित असेल असे म्हणतानाच भारतीय संस्कृती म्हणजेच हिंदू संस्कृती असं ठासून सांगायचं हे संघाच्या विचारांचं जुनंच वैशिष्ट्य अजून उगाळलं जाताना दिसतं. \n\nधर्म आणि संस्कृती यांची सरमिसळ आणि मग संस्कृती आणि राष्ट्र यांच्या संबंधाची चर्चा हा झाला युक्तिवादाच्या गोलमालपणाचा नमुना. \n\nपण हा प्रश्न नुसता हिंदू विरुद्ध मुस्लिम किंवा हिंदू विरुद्ध ख्रिश्चन असा नाही, तर एकजीव समाज होण्यासाठी आपण कोणता आधार निवडायचा याच्या निर्णयाचा आहे. \n\nएकदा तो आधार 'इथल्या' परंपरेच्या नावाखाली हिंदू म्हणून ओळखल्या जाणार्‍या पण प्रत्यक्षात इथल्या बहुविध परंपरांच्या पैकी एकाच विशिष्ट परंपरेचा आहे असा दावा केला की राष्ट्र सर्वसमावेशक होण्यात व्यवहारिकच नाही तर तात्त्विक अडचण येते. \n\nभागवतांनी या भाषणांदरम्यान हिंदुत्वाची त्यांची व्याख्या दिली आहे: विविधतेमध्ये एकता, त्याग, आत्मसंयम आणि कृतज्ञताभाव हे हिंदुत्वाचे घटक आहेत असे ते म्हणाले. \n\nहे घटक वरकरणी तरी थेट धर्माशी संबंधित नाहीत, पण त्यांच्याच भाषणात आणि नंतर प्रश्नोत्तरांत जे विविध मुद्दे आले तिथे मात्र पुन्हापुन्हा हे अमूर्त हिंदुत्व गायब होऊन हिंदू नावाने ओळखल्या जाणार्‍या एका धार्मिक समूहाच्या आकांक्षा आणि कल्पना यांचाच पाठपुरावा केलेला दिसतो. \n\nसरसंघचालकांच्या या भाषणांमुळे संघ बदलेल का? \n\nभागवतांनी..."} {"inputs":"...क होती.\n\nसुटकेसच्या कव्हरच्या माध्यमातून पोलीस या दोघांपर्यंत पोहोचले होते. ही घटना घडण्याच्या काही दिवसांपूर्वी इंदूरच्या एक बाजारातून हे कव्हर खरेदी करण्यात आले होते. \n\nयानंतर अशाच प्रकारचे स्फोट हैदराबादची मक्का मशीद, अजमेर दर्गा आणि मालेगावमध्ये. या सर्व प्रकरणांचा एकमेकांशी संबंध असल्याचं सांगण्यात आलं. \n\nसमझौता एक्स्प्रेस बाँबस्फोटात हरियाणा पोलीस आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाला 'अभिनव भारत' या हिंदुत्ववादी संघटनेचा सहभाग असल्याचे संकेत मिळाले. \n\nयाप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ने... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच्या वनवासी कल्याण आश्रमसाठी काम सुरू केलं. जवळजवळ 20 वर्षं मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रात त्यांनी संघासाठी काम केलं आहे. \n\n2007मध्ये हैदराबादच्या मक्का मशिदीवर बाँब हल्ला झाला. Improvised Explosive Device किंवा IEDचा वापर करून या हल्ल्यात झाला होता. यात 9 लोकांचा मृत्यू झाला तर 50हून जास्त जखमी झाले होते. \n\nतेव्हा असीमानंद यांना याप्रकरणी मुख्य संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतलं. पहिल्यांदाच अशा घटनेत हिंदुत्ववादी संघटनेच्या उजव्या विचारसरणीच्या व्यक्तीचं नाव समोर आलं होतं.\n\n2010मध्ये असीमानंद यांना CBIनं ताब्यात घेतलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार असीमानंद यांनी 1995मध्ये गुजरातच्या डांग जिल्ह्यात इतर हिंदू संघटनांसोबत 'हिंदू धर्म जागरण आणि शुद्धीकरण' हे कार्य सुरू केलं. त्यांनी शबरी माता मंदीर बनवलं आणि शबरी धाम स्थापन केलं.\n\nआदिवासीबहुल भागांमध्ये हिंदू धर्माचा प्रसार करणं आणि आदिवासींचं ख्रिस्ती धर्मांतर होण्यापासून रोखण्यात असीमानंद काम करत होते.\n\nहैदराबादच्या मक्का मशीद स्फोटांप्रकरणी त्यांची चौकशी होत असतनाच त्यांचं नाव अजमेर, मालेगाव आणि समझौता एक्सप्रेस स्फोटांच्या खटल्यांमध्येही आरोपी म्हणून आलं.\n\nअसीमानंद यांचा जबाब आणि युटर्न\n\nमार्च 2017मध्ये NIA कोर्टाने 2007च्या अजमेर स्फोटांप्रकरणी असीमानंद यांची पुराव्याअभावी सुटका केली.\n\nपण 2010मध्ये दिल्लीतल्या तीस हजारी कोर्टात असीमानंद यांनी स्फोट घडवल्याची कबुली दिली होती. अजमेर शरीफ, मक्का मशीद, समझौता एक्सप्रेस आणि मालेगावमध्ये त्यांनी इतर सहकाऱ्यांबरोबर स्फोट घडवून आणल्याचं त्यांनी सांगितलं. \"हिंदूंवर मुस्लिमांनी केलेल्या हल्ल्यांचा हा बदला\" असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\n42 पानांच्या या जबाबात असीमानंद यांनी आणखी कट्टर हिंदुत्ववादी नेत्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा खुलासा केला होता. त्यात त्यांनी संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार, संघ प्रचारक सुनील जोशी आणि साध्वी प्रज्ञा ठाकूर यांची नावं घेतली होती.\n\nसुनील जोशी यांची 29 डिसेंबर 2007रोजी मध्य प्रदेशमध्ये गोळ्या घालून हत्या झाली होती. \n\nअसीमानंद यांच्या मते \"सगळे मुस्लीम दहशतवादी हल्ले परतवून लावायचे असतील तर बाँबचं उत्तर बाँबनेच द्यावं लागेल.\" \n\nआपला गुन्हा मान्य करताना असीमानंद म्हणाले होते की, \"हैदराबादच्या मक्का मशिदीला लक्ष्य केलं होतं, कारण हैदराबादच्या निझामाला पाकिस्तानला जायचं..."} {"inputs":"...कंपन्या शेतकऱ्याकडून माल विकत घेतात. देशातल्या 15 राज्यांमध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू आहे. एकाही कंपनीने शेतकऱ्याची जमीन बळकावलेली नाही,\" असं घनवट म्हणाले. \n\nया कायद्यातील त्रुटी काय आहेत असं विचारल्यावर ते म्हणाले, \"शेतकऱ्याला न्यायालयात दाद मागता येण्याऐवजी अधिकाऱ्यांकडे जावं लागेल याला शेतकरी संघटनेचाही आक्षेप होता. यासंदर्भात पंतप्रधानांना पत्र पाठवण्यात आलं. न्यायदानाची प्रक्रिया जिल्हाधिकारी किंवा प्रशासकीय यंत्रणेकडे असण्याऐवजी नको असं लिहिलं होतं. \n\nयंत्रणेकडे आधीच खूप काम असतं. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"य किसान युनिअनशी संलघ्न शेतकरी संघटनांनी कृषी कायद्यांच्या मुद्यावर केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची भेट घेतली. मान, यांनी कृषी विधेयकांचं समर्थन केलं होतं\n\nत्यावेळी द हिंदू वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भूपिंदर सिंह मान म्हणाले होते, \"कृषी क्षेत्रात स्पर्धा निर्माण होण्यासाठी सुधारणा गरजेच्या आहेत. मात्र, असं करत असताना शेतकऱ्यांच्या सुरक्षेचे उपाय करणं अनिवार्य आहे. यासाठी काही त्रूटी असतील तर त्यात सुधारणा करण्यात आली पाहिजे.\"\n\nअशोक गुलाटी \n\nकृषी विषयातील अर्थशास्त्रज्ञ असलेल्या अशोक गुलाटी यांचा 2015 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन सम्मान करण्यात आला होता. \n\nकेंद्र सरकारची समिती कमिशन ऑफ एग्रीकल्चरल कॉस्ट अॅन्ड प्राइसेसचे अशोक गुलाटी अध्यक्ष होते. ही समिती केंद्र सरकारला शेतमालाची किंमत ठरवण्यासाठी सल्ला देते.\n\nगुलाटी यांनी शेती विषयक विविध विषयांवर संशोधन केलं आहे. अन्न सुरक्षा, कृषी व्यापार, चेन सिस्टम, कृषीविमा, सबसिडी, स्थिरता यांसारख्या विविध विषयांवर त्यांनी अभ्यास केला आहे.\n\nअशोक गुलाटी\n\nअशोल गुलाटी मोदी सरकारच्या कृषी कायद्यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात. \n\nकाही दिवसांपूर्वी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशिक एका लेखामध्ये कृषी कायद्यांचं समर्थन करताना ते लिहीतात, 'आपल्याला अशा कायद्यांची गरज आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी जास्तीत-जास्त पर्याय उपलब्ध असतील. नवीन कृषी कायदे हे पर्याय उपलब्ध करून देतात.'\n\nमोदी सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करताना शेतकरी संघटनेकडून किमान आधारभूत किंमत व्यवस्था कायम रहावी यासाठी संघर्ष सुरू आहे. याबाबत अशोक गुलाटी म्हणतात, \"1960 च्या दशकात खाद्यान्न अत्यंत कमी असताना किमात आधारभूत किंमत लागू करण्यात आली. भारतातील शेतीव्यवस्था आता या परिस्थितीतून बाहेर निघाली आहे. भारतात आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. अशा परिस्थितीत शेतीव्यवस्थेला चालना दिली नाही किंवा शेती मागणीवर आधारीत करण्यात आली नाही. तर, किमात आधारभूत किंमत मोठं आव्हान उभं करू शकतं.\"\n\nडॉ. प्रमोद कुमार जोशी\n\nकृषी क्षेत्रातील संशोधनात डॉ. जोशी एक मोठं नाव आहे. डॉ. जोशी हैद्राबादच्या नॅशनल अकॅडमी ऑफ अग्रीकल्चरल रिसर्च मॅनेजमेंट आणि नॅशनल सेंटर फॉर अग्रीकल्चरल इकोनॉमिक्स आणि पॉलिसी रिसर्चचे अध्यक्ष राहीले आहेत.\n\nआंतरराष्ट्रीय फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्युटमध्ये दक्षिण एशियाचे..."} {"inputs":"...कडाऊनच्या या काळात 'सोशल डिस्टन्सिंग' पाळण्याबाबत सांगितलं जात असताना या लोकांना मात्र तुरुंगात डांबण्यात आलंय. अटक करण्यात आलेल्या नागरी हक्क कार्यकर्त्यांच्या आरोग्याची आम्हाला सध्या सगळ्यांत जास्त चिंता आहे.\n\nआनंद तेलतुंबडेंसह हे सगळेच सध्या वेगवेगळी औषधं घेत आहेत आणि गेल्या एक दीड महिन्यापासून अगदी वकिलांचाही त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांच्याकडे किती औषधं उरलेली आहेत याची आम्हाला कल्पना नाही. शिवाय तुरुंगातल्या गर्दीमध्ये कोरोनाची भीती आहेच.\"\n\nया सगळ्यामध्ये न्यायालयानं मानवतेच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात आलेला हा कायदा दशकभर अस्तित्वात होता. त्यानंतर 1995 मध्ये हा कायदा रद्द करण्यात आला. \n\nयानंतर 2002 मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर 'पोटा'च्या रूपाने नवीन दहशतवाद विरोधी कायदा आणण्यात आला. या दोन्ही कायद्यांतर्गत सुरक्षा यंत्रणांना अनिर्बंध अधिकार देण्यात आले होते. सोबतच 'बर्डन ऑफ प्रुफ' म्हणजेच स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची जबाबदारी ही आरोपीवर टाकण्यात आली होती.\n\nया कायद्यांतर्गत झालेल्या अटकांचं प्रमाण मोठं होतं, पण तरीही शिक्षा मात्र फार कमी जणांना झाली होती. \n\nतसं पहायला गेलं तर UAPA कायदा 1967मध्ये मंजूर झाला पण त्यामध्ये सतत सुधारणा होत राहिल्या. 2004मध्ये 'पोटा' कायदा रद्द करण्यात आल्यानंतर त्याला काही प्रमाण UAPAमध्ये सामील करत या कायद्यात सुधारणा करण्यात आली. \n\nमुंबई हल्ल्यांनंतरही यामध्ये काही बदल करण्यात आले. पण या कायद्यात 2019 मध्ये सगळ्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले. \n\nगौतम नवलखा\n\nकोणत्याही व्यक्तीवर कोर्टात सुनावणी होण्याआधीच त्या व्यक्तीला दहशतवादी ठरवता येणाऱ्या सुधारणांना UAPA कायद्यामध्ये मंजुरी देण्यात आली. याआधी एखाद्या व्यक्तीला दहशतवादी ठरवण्यापूर्वी त्या व्यक्तीचा दहशतवादी गटाशी संबंध असल्याचं सिद्ध करणं अनिवार्य होतं. पण आता असं नाही. \n\nया नवीन सुधारित कायद्यामध्ये 'दहशतवादी' म्हणजे कोण हे नेमकं स्पष्ट केलेलं नाही. सोबतच यामध्ये 'संशया'ची महत्त्वाची भूमिका आहे. दहशतवादी असल्याच्या केवळ संशयावरून, दहशतवादी कारवाई करण्यात येण्याच्या शक्यतेच्या आधारे कोणाही नागरिकाला अटक केली जाऊ शकते. \n\nत्यासाठी त्या नागरिकाचा कोणत्याही बंदी असणाऱ्या अतिरेकी संघटनेशी संबंध असणं गरजेचं नाही. याशिवाय चार्जशीट दाखल न करताही आरोपीला 6 महिन्यांपर्यंत पोलिसांच्या ताब्यात ठेवण्याची तरतूदही या कायद्यात आहे.\n\nजामीन मिळणं जवळपास अशक्य आहे आणि सुरुवातीच्या 6 महिन्यांमध्ये कोर्टात सादर करण्यात येणंही अनिवार्य नाही.\n\nसुरक्षा यंत्रणांना फक्त या कायद्यान्वये आरोप लावायचे आहेत आणि मग ज्या व्यक्तीवर हे आरोप असतील त्याच्यावर स्वतःचं निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी असते. \n\nवृंदा ग्रोव्हर म्हणतात, \"या प्रकरणांमधली न्यायालयीन प्रक्रिया इतकी कठीण करण्यात आलेली आहे की, तीच तुमच्यासाठी सगळ्यांत मोठी शिक्षा ठरते. विरोधकांचा आवाज दाबून एक भीतीचं वातावरण निर्माण करणं, हाच यामागचा उद्देश्य आहे.\"\n\nदोन काश्मिरी पत्रकारांवर..."} {"inputs":"...कडी, चाबूक, पट्टा, डोळ्यांवर बांधायची पट्टी अशा वस्तू होत्या. हे किट लाँच झाल्यावर काही दिवसांमध्येच त्याच्या मागणीत प्रत्येक आठवड्याला 80 टक्के वाढ झाल्याचं त्या वेबसाईटचे समीर सरैया यांनी बीबीसीला सांगितलं होतं.\n\n2015 साली बीबीसीशी बोलताना ते म्हणाले होते, \"या चित्रपटाच्या चर्चेमुळे या नावाच्या उत्पादनाला फायदा झाला. वेबसाईटवर येणारे लोक साधारणतः सरासरी 4600 रुपये देऊन वस्तू, किट विकत घेत होते.\"\n\n2015 च्या फेब्रुवारी महिन्यात अशाच एका वेबसाईटचे सीइओ राज अरमानी बीबीसीशी बोलले होते. ते म्हणाले ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"कृत्यांचा नकारात्मक परिणाम झालेली अनेक प्रकरणं त्यांच्याकडे जवळपास रोजच येतात.\n\nते पुढे म्हणतात, \"ही एकप्रकारची सायलंट साथ आहे. लोक हे करतात कारण त्यांना वाटतं हे असंच करायचं असतं. मात्र, हे खूप घातक ठरू शकतं. अशा प्रकारांमुळे नातेसंबंधाचं अवमूल्यन होत आहे. मात्र, त्याहूनही वाईट म्हणजे हिंसेला मान्यता मिळत आहे.\"\n\nअशा प्रकारची कृत्यं करणाऱ्यांना त्याच्या संभाव्य धोक्याची कल्पना नाही, असंही ते सांगतात.\n\nते म्हणतात, \"लोक माझ्याकडे अगदी शेवटच्या क्षणी येतात. म्हणजे गळा आवळण्याची कृती धोक्याच्या पातळीच्याही पुढे गेल्यावर आणि बराच वेळ बेशुद्ध राहिल्यानंतर लोक माझ्याकडे येतात.\"\n\n\"गळा आवळणे या प्रकारात हाय-रिस्क असते. मात्र, लोक त्याचा अगदी शेवटी विचार करतात.\"\n\nही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कडून चूक होऊ नये असं त्यांना वाटायचं. सामाजिक आणि सांस्कृतिक संस्कार यामुळेही त्यांना बोलताना दडपण येत असे. \n\nत्यांच्यासाठी महत्त्वाचं म्हणजे- प्रशिक्षकांचा आदेश ऐका आणि मैदानावर त्याची अंमलबजावणी करा. कोणताही प्रश्न या मुली विचारत नसत. कोणताही मुद्दा मांडत नसत. \n\nसेजोर्ड यांच्यासाठी हे एक मोठं आव्हान होतं. त्यांनी कर्णधार राणीशी यासंदर्भात चर्चा केली. 24 वर्षांच्या राणीकडे आत्मविश्वास होता. वयाच्या 14व्या वर्षापासून ती भारताचं प्रतिनिधित्व करते आहे. आधुनिक हॉकी खेळाच्या गरजा तिला पक्क्या ठाऊक आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"झालं होतं. \n\nया टीममध्ये गोलकीपर सविता पुनियासारखी प्रतिभावान खेळाडू आहे. या व्यतिरिक्त ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौर, नवनीत कौर, वंदना कटारिया आणि लालरिमसियामी या सारखे स्टार खेळाडूही टीममध्ये आहेत. \n\nया खेळाडूंपैकी बहुतांशजण हे मध्यमवर्गीय गटातले आहेत. तसेच काही जण तर अशा आहेत, की ज्यांच्या कुटुंबाला जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. \n\nभारतीय महिला हॉकी संघाने अमेरिकेला नमवत टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला\n\nराणीच्या आई-वडिलांना वाटत होतं की तिने अभ्यास करावा, शिकावं आणि नोकरी करावी. हॉकीची किट घेणं तसेच बूट घेण्यासाठी देखील तिच्या कुटुंबीयांना खूप कष्ट उपसावे लागले होते. पण राणीचं कौशल्य पाहून तिला खेळू देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. \n\nजेव्हा ती 13 वर्षांची होती तेव्हा तिने ज्युनियर इंडिया कॅंपमध्ये सहभाग घेतला होता. एकाच वर्षानंतर ती सिनियर टीममध्ये पोहोचली. भारताच्या सिनियर टीममध्ये प्रवेश मिळवणारी ती सर्वांत कमी वयाची खेळाडू ठरली. तिने आतापर्यंत भारतासाठी किमान 200 सामन्यात आंतराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलं आहे. \n\nराणीच्या अनुभवापेक्षा एकदम वेगळा अनुभव आहे तो गोलकीपर सविताचा. तिचे आजोबा महिंदर सिंग यांनी म्हटलं, की तू हॉकी शिक. त्यांच्या या आग्रहाला ती नकार देऊ शकली नाही. पण बसमधून हॉकी किट घेऊन हरियाणातून प्रवास करणं हे तिला खूप जिवावर येत होतं. \n\nसविता सांगते, की माझं किट खूप जड होतं. बसमधून घेऊन जाताना मला खूप त्रास व्हायचा. मी थकून जायचे. पण हे सुरुवातीला झालं नंतर माझं या खेळावर प्रेम जडलं. ऑलिम्पिक आणि वर्ल्ड कपमध्ये खेळण्याचा अनुभव अवर्णनीय होता. \n\nसांघिक खेळामुळे बदल\n\nक्वालिफायर सामन्यात गुरजीतने दर्जेदार खेळाचं प्रदर्शन केलं. तिनं ओपनिंग मॅचमध्येच दोन गोल केले. गुरजीतला पाहिलं तर ती खूप गंभीर वाटते पण तिच्या सेन्स ऑफ ह्युमरमुळे पूर्ण टीमचं वातावरण प्रफुल्लित राहतं, असं तिचे टीममेट सांगतात. \n\nगुरजीत अमृतसर जवळच्या एका खेड्यातली आहे. तिला सरावासाठी रोज वीस किलोमीटरचा प्रवास करावा लागत असे. नंतर गुरजीतने तरनतारनच्या स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये अॅडमिशन घेतलं. \n\nडिफेंडर गुरजीत सांगते, \"मी बॉर्डरवर असलेल्या गावात राहते. तिथं खेळण्यासाठी काही सुविधा नाहीत. तिथं हॉकी कुणाला कळत नाही. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की देशासाठी प्रतिनिधित्व करणारी मी आमच्या गावातली पहिली खेळाडू आहे.\" \n\nगुरजीत..."} {"inputs":"...कडून मिळाला आहे. आपल्या यशाचं श्रेय ती आपले काका आणि आई यांनाच देते. \n\nविनेश जेव्हा खूप लहान होती तेव्हा तिच्या वडिलांचा खून झाला. हरियाणाच्या तत्कालीन पितृसत्ताक समाजात विनेशच्या आईने तिला एकटीने मोठं केलं. \n\nविनेश फोगटची आई प्रेमलता\n\nविनेश सांगते, \"वडील जिवंत होते तोवर सगळं ठीक होतं. मला खेळताना बघून त्यांना खूप आनंद व्हायचा. पण त्यांच्या मृत्यूनंतर सगळं बदललं. गावातले लोक आईला म्हणायला लागले, वडील नाहीत हिचे, लग्न करून द्या हिचं. गीता-बबीताची गोष्ट वेगळी. त्या खेळू शकतात कारण त्यांचे वडील जिव... उर्वरित लेख लिहा:","targets":"े 2019 साली कांस्य पदक जिंकलं. \n\nआज विनेश जगातली आघाडीची कुस्तीपटू आहे. \n\nसराव आणि कुस्तीच्या डावपेचांच्या पलिकडे एक व्यक्ती आहे जो नेहमीच विनेशच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला - सोमवीर राठी. \n\n'स्पेशल समवन'\n\nसोमवीर स्वतःही मल्ल आहेत आणि विनेशला 8 वर्षांपासून ओळखतात. कुस्तीच्या आखाड्यात दोघांचं प्रेमही फुलायला लागलं. \n\nसोमवीरबद्दल विनेश सांगते, \"माझ्या करिअरसाठी त्याने आपलं करिअर पणाला लावलं. तो एकटाच आहे जो माझ्या मनातलं मी काही न बोलताही ओळखू शकतो.\" \n\nसोमवीर राठी आणि विनेश फोगट\n\n2018 च्या एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर जेव्हा विनेश भारतात परतली तेव्हा विमानतळावरच सोमवीरने विनेशला प्रपोज केलं आणि काही दिवसांत त्याचं लग्न झालं. कुस्तीचं वेड दोघांना आहे. \n\nकुस्तीमधून वेळ मिळाला तर विनेशला संगीत ऐकणं आणि सिनेमे पाहाणं आवडतं. आणि तिला वेगवेगळे पदार्थ चाखायला फार आवडतं. \"मी फुडी आहे, ती सांगते.\" \n\n\"मरायच्या आधी मी सगळ्या प्रकारचे पदार्थ खाऊन पाहाणार आहे. माझ्या अनेक स्वप्नांपैकी एक स्वप्न आहे की मी सगळं जग फिरावं आणि तऱ्हेतऱ्हेचे पदार्थ खाऊन पाहावेत.\"\n\nविनेश रागावली तर चांगलं-चुंगलं खायला घालून तिचा राग शांत करता येईल हे कळालं, पण तिला राग येतो की नाही? \n\n\"अरे! मला राग येतोच. आणि एकदा का माझी सटकली तर मी तोडफोड करायलाही मागेपुढे पाहात नाही,\" विनेशच्या चेहऱ्यावर खोडकर हास्य असतं. \n\nविनेशला लहानपणी तर केस वाढवता आले नाहीत, पण आता ती स्वतःची हौस पूर्ण करतेय. \n\n\"एकदा मी कँपमध्ये खूप दिवस राहिले त्यामुळे केस वाढले. घरी आले तर मला पाहाताच काका म्हणाले, बोलवा हेअर ड्रेसरला. मी घरातल्या कपाटात लपून बसले आणि आईने बाहेरून दार लावून घेतलं. \n\nविनेशचं सगळ्यांत मोठं स्वप्न कोणतं आहे? \n\nक्षणाचाही विचार न करता विनेश ताडकन उत्तर देते, \"खूप कमी लोकांना आयुष्यात दुसऱ्यांदा संधी मिळते. मला दुसरी संधी मिळाली आहे ऑलिम्पिकमध्ये भाग घेण्याची. मी माझं ऑलिम्पिक पदक मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करीन. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कणाऱ्या स्मरणातील ``ताबेदार यंत्रणा'' (स्लेव सिस्टम) म्हणतात, आपल्या मनातील घटक काही दृष्यं आणि आवाज टिपतात आणि आपलं त्यावर जोपर्यंत लक्ष आहे, तोपर्यंत ही दृष्यं व आवाज ताजी ठेवली जातात. \n\nताबेदार यंत्रणेत असलेले ``मनःचक्षू'', ते प्रत्येक दिसणारी माहिती टिपतात, ``आतला आवाज'' आपण फोनवर ऐकलेला क्रमांकसुद्धा लक्षात ठेवण्यास मदत करतो. याच दुसऱ्या भागात इयरवॉर्म्सचा परिणाम दिसतो. आपल्या दिवसाच्या योजनांचा आढावा घेणं, आपल्या विचारांचा आढावा घेणं किंवा आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी पाहणं, या सर... उर्वरित लेख लिहा:","targets":"च पकडायचा प्रयत्न करायचा, मला वाटतं, याच धूनवर स्वार होऊन, तसंच मिळतंजुळतं गाणं गायचं. उदाहरणार्थ, तुमच्या मनाला तर ब्रिटनी स्पिअर्सच्या टॉक्सिकची लागण झाली असेल, तर कॅली मिनोगचं कांट गेट यू आउट ऑफ माय हेडची धून गाण्याचा प्रयत्न करा. \n\nमाझ्या थिअरीनं, इयरवॉर्म ताजेतवाने राहण्यासाठी मदत करणाऱ्या स्मरणशक्तीच्या सवयीचा वेगळेपणा काढून टाकतं, चला तर मग, बघू या कसं काय जमतंय ते, जमलं तर मला नक्की सांगा!\n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...कता. भारताचा असा काही उद्देशच नाही मुळात. आमचं उद्दिष्ट आहे की शेजारी देशांसोबतचे संबंध मजबूत व्हावेत आणि आमच्या सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी.\"\n\nकदाचित म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हाही सीमेवर असणाऱ्या तणावाचा उल्लेख केला तेव्हा कधीही चीनचं सरळ नाव घेतलं नाही. यासाठी त्यांच्यावर टीकाही झाली आहे. मोदी सरकारच्या मते चीन भारताचा शेजारी आहे आणि त्यांच्यासोबतचे संबंध सतत ताणलेले असणं भारतासाठी चांगलं नाही. \n\nमाजी मुत्सदी आणि मुंबईस्थित थिंक टँक 'गेटवे हाऊस' च्या नीलम देव म्हणतात की, अम... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्लिंटन यांनी 2000 साली ऐतिहासिक भारत दौरा केला होता. या दौऱ्यात अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी भारताला अमेरिकेच्या बाजूने वऴवण्याचे खूप प्रयत्न केले होते. \n\nएक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की, क्लिंटन डेमोक्रॅटिक पक्षाचे होते. त्यांचा भारत दौरा कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाने केलेल्या भारत दौऱ्यापेक्षा मोठा (सहा दिवस) होता. \n\nमाजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या भारत दौऱ्याच्या काळात अणुकरारावर स्वाक्षरी झाली होती. ते रिपब्लिकन पक्षाचे होते. यानंतर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बराक ओबामा यांनी दोन्ही देशांच्या वाढत्या जवळिकीला दर्शवण्यासाठी दोनदा भारताचा दौरा केला होता. \n\nकाश्मीर आणि कथित मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दा \n\nजो बायडन आणि उप-राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडल्या गेलेल्या भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांची काश्मीर आणि मानवाधिकार उल्लंघन याबाबतीतली मतं भारताला पटण्यासारखी नाहीत. \n\nहॅरिस भारत-अमेरिकासंबंध मजबूत करण्यावर भर देण्यासाठी ओळखल्या जातात पण त्यांनी काश्मीरमध्ये कलम 370 हटवलं गेल्यानंतर भारत सरकारवर टीका केली होती. \n\n29 ऑक्टोबर 2019 ला हॅरिस यांनी म्हटलं होतं, \"आम्हाला काश्मिरी लोकांना याची आठवण करुन द्यावी लागेल की ते जगात एकटे नाहीयेत. आम्ही परिस्थितीकडे बारकाईने नजर ठेवून आहोत. जर परिस्थिती बदलली तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल.\" \n\nजो बायडन यांनीही नागरिकता संशोधन कायदा (CAA) वर टीका केली होती. \n\nपण नीलम देव म्हणतात, \" काश्मीर मुद्द्यांवरून डेमोक्रॅटिक पार्टीत प्रश्न नक्कीच उठले होते पण असे प्रश्न माजी डेमोक्रॅटिक राष्ट्राध्यक्षांच्या कालखंडातही उठले होते. असं असतानाही दोन्ही देशांचे परस्परसंबंध सुधारत होतेच.\" \n\nत्यांच्यामते अमेरिकेत सत्तापरिवर्तन झालं तरीही भारताने अमेरिकेशी असणारी आपली जवळीक कायम ठेवली पाहिजे, खासकरून चीन आक्रमक होत असताना सुरक्षा आणि सामरिक बाबींमध्ये दोन्ही देशांमधले संबंध बळकट झाले पाहिजेत. \n\nभारत आणि अमेरिका यांच्यातले आर्थिक, सामरिक, राजकीय आणि कूटनैतिक संबंध इतके बळकट झालेत की पुढचा राष्ट्राध्यक्ष कोणीही असो हे संबंध मागे जाणार नाहीत. या दोन्ही देशांमधले संबंध वृद्धिंगत व्हावेत म्हणून जवळपास 50 वर्किंग ग्रुप्स आहेत. यांच्या नियमित बैठका होतात. अनेकदा या बैठकांमध्ये मतभेद होतात पण ते दूर करण्याचीही पद्धत ठरलेली आहे. \n\nभारत-अमेरिकेचे संबंध मजबूत राहावेत यातच दोन्ही देशांचं..."} {"inputs":"...कतात, म्हणजे सामान्य माणसाला तिथे काहीही खाणाखुणा दिसणार नाही अशा पद्धतीने.\n\nजात आणि वर्गविरहीत समाज\n\nअशा सशस्त्र संघर्ष गटांचा भारतातल्या जातीव्यवस्थेला कडाडून विरोध आहे, त्यामुळे असं कुठलंही सामाजिक वर्गीकरण इथे असता कामा नये. असाच आदर्शवादी समाज तयारी करण्याची त्यांची इच्छा होती, जिथे जात, लिंग आणि कामावरून कुणालाही भेदभावाचा सामना करावा लागणार नाही.\n\nम्हणून इथे प्रत्येक व्यक्ती कॉमरेड होता. जात आणि वर्गाच्या ओळखीच्या पलीकडे एका नवीन नावासकट त्यांनी पुन्हा जन्म घेतला होता. \n\nतिथे पुरुष आणि स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"6 हजार तथाकथित नक्षलवाद्यांनी आत्मसर्मपण केलं आहे. मात्र मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या मते त्यातील अनेक लोक आदिवासी होते आणि पोलिसांनी बळजबरीने त्यांना नक्षलवादी सिद्ध केलं. \n\nएकट्या झारखंडमध्येच 4000 पेक्षा अधिक आदिवासींवर नक्षलवादी होण्याचा आरोप लावला आहे. इथले अनेक आदिवासी कोणत्याही सुनावणीशिवाय अनेक वर्षं तुरुंगात आहेत.\n\nअशा अनेक अडचणी असतानासुद्धा नक्षलवादी चळवळ अजूनही सुरू आहे. जेव्हाही सरकारने विचार केला की हे आंदोलन संपलंय तेव्हा ते आणखी उफाळून आलं. \n\n(अल्पा शाह या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये मानववंशशास्त्र शिकवतात. त्यांचं सर्वांत ताजं पुस्तक आहे Nightmarch: Among India's Revolutionary Guerrillas.)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...कतात.\n\n\"आयुष्यातील आव्हानांमुळे काही मुली त्यांचं बाळ विकतात. कधीकधी घरातूनच यासाठी पाठपुरावा केला जातो किंवा शाळेत असतानाच गरोदर राहिलेली असते. 15-16 वर्षांच्या मुलींच्या बाबतीत बऱ्याच अडचणी आहेत.\n\n\"आपलं मूल गमावल्यानंतर सर्वस्व गमावल्याच्या हताश भावनेतल्या अनेक मुली तुम्हाला दिसतील. कारण त्यांना मदतीचा हात पुढे करायला कुणीच त्यांच्यासोबत नसतं.\"\n\nअल्पवयातच गरोदर राहण्याचे प्रमाण आफ्रिकेतील देशांमध्ये केनियात सर्वाधिक आहे. आरोग्यतज्ज्ञ सांगतात, \"कोरोनाच्या काळात ही समस्या अधिकच बिकट झालीय. काही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित्या मूल दत्तक घेण्याच्या प्रक्रियेची जागृती नाही.\n\n\"महिला किंवा मुलींना नको असलेल्या गरोदरपणात सरकारकडून कुठलीच मदत दिली जात नाही,\" असं केनियातील चॅरिटी हेल्थ पॉव्हर्टी अॅक्शनचे संघटक इब्राहिम अली सांगतात. \n\n\"बऱ्याचदा या मुलींना तर आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातं, मग बदनामीच्या भीतीने या मुली पळून जातात आणि यामुळे त्या शहरात येऊन भयंकर स्थितीत ओढल्या जातात.\"\n\nअदामाला तिच्यासाठी कुठला कायदेशीर मार्ग असल्याची साधी कल्पनाही नव्हती. शिवाय, बाळ दत्तक देण्याची प्रक्रियाही तिला ठाऊक नव्हती. \"मला यातलं काहीच माहिती नव्हतं. किंबहुना, मी हे काही ऐकलंही नव्हतं,\" असं अदामा सांगते.\n\nअदामाने बेकायदेशीरपणे केल्या जाणाऱ्या गर्भपाताचा विचार केला होता. पण ती तसं करू शकली नाही. मग तिने स्वत:चाच जीव घेण्याचाही विचार केला.\n\n\"मी तणावात होते. मी आत्महत्याच करण्याचा विचार करू लागले. म्हणजे, लोक मला विसरून जातील, असे विचार मनात येत होते.\" \n\nमात्र, बाळंतपणाच्या तारखेच्या काही दिवस आधी कुणीतरी अदामाची ओळख मॅरी ऑमा या महिलेशी करून दिली. तिने अदामाला आयुष्य संपवण्यापासून रोखलं. नैरोबीच्या कायोल या झोपडपट्टीच्या भागात मॅरी ऑमा एक अवैध क्लिनिक चालवतात. तिने अदामाला 100 शिलिंग्स दिले आणि सांगतिलं की, अमूक अमूक दिवशी क्लिनिकला ये.\n\nमॅरी ओमा यांचं खरंतर ते क्लिनिक कसलं, दोन खोल्यांची रुमच होती. कायोल मार्गावर एका दुकानाच्या मागे कुणाच्याही पटकन नजरेस न येणाऱ्या जागेत ते कथित क्लिनिक होतं. \n\nया क्लिनिकसदृश रुममध्ये औषधं ठेवण्याचे स्टँड होते. त्यावर जुनी औषधं विस्कळीतपणे पडलेली होती. आतमध्ये एक रुम होतं, जिथं महिलांचं बाळंतपण करणं शक्य होतं. ऑमा तिथेच आत सहकाऱ्यासोबत बसायची आणि मुलांची नफा-तोटा पाहून खरेदी-विक्री करायची. एखादं बाळ समोरची व्यक्ती का खरेदी करतेय, कशासाठी करतेय, कोण करतेय, हे न पाहताच ऑमा बाळाची विक्री करत असे.\n\nतिने अदामाला सांगितलं, तिच्या बाळाला खरेदी करणारे पालक अत्यंत प्रेमळ आहेत, त्यांना मूल होऊ शकत नाहीय आणि त्यामुळे ते तुझ्या बाळाचे सर्व हट्ट पुरवतील. मात्र, वास्तवात ऑमा कुणाही व्यक्तीला जो चांगले पैसे देईल, त्याला ते बाळ विकणार होती.\n\nगरोदर महिलांना ऑमा सांगत असे की, ती आधी नर्स होती. पण प्रत्यक्षा तिच्याकडे अशी कोणतीच उपकरणं किंवा औषधं नव्हती, ज्यामुळे बाळंतपणादरम्यान काही गंभीर स्थिती उद्भवल्यास मदतीला येऊ शकतील...."} {"inputs":"...कतो, आपण तेवढ्याच जागा 48 लढवूनसुद्धा मिळवू शकतो. परंतु, यात शिवसेनेचा फार मोठा तोटा होईल, पण या तोट्यापेक्षा त्यांची काळजी ही आहे की, शिवसनेचा तोटा हा यूपीएचा गेन आहे. म्हणजे शिवसेना कमी झाल्यामुळे यूपीए वाढतं आणि हेसुद्धा त्यांना नकोय. याचा अर्थ शिवसेना कमी झाल्याचं दु:ख नाही, पण यूपीए वाढल्याचं दु:ख आहे,\" भाजपच्या द्विधा परिस्थितीबद्दल ते सांगतात.\n\n\"दुष्काळ अशी गोष्ट आहे की सरकारनं कितीही उपोययोजना केल्या तरी त्या अपुऱ्याच असतात. 3 राज्यांत सरकारला फटका बसला, तशीच परिस्थिती राज्यात आहे,\" असं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागेल. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 9 नोव्हेंबर रोजी संपत आहे. \n\nविधानसभा आधी विसर्जित करून निवडणुका घेण्यासाठी भाजपाला मित्रपक्ष शिवसेनेचीही संमती घ्यावी लागेल. \n\nसध्या विधानसभेत भाजपा 122, शिवसेनेचे 163, काँग्रेसचे 42, राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. निवडणुकांच्या वेळेनुसार या चारही पक्षांना निवडणुकीत आपली दिशा ठरवता येईल. \n\nओ. पी. रावत काय म्हणाले होते?\n\n14 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन मुख्य निवडणूक आयुक्त ओ. पी. रावत यांनी एकत्र निवडणुका घेणे कायद्यामध्ये बदल केल्याशिवाय शक्य नाही असे मत मांडले होते. \n\nमात्र जर टप्प्याटप्प्याने म्हणजे 11 राज्ये एकावेळी असे करायचे झाल्यास तर ते शक्य आहे. मात्र त्यासाठी संबंधित राज्यांचे विधानसभा विसर्जित करण्यावर निवडणुका एकत्र घेण्यावर एकमत होणं गरजेचं आहे. असं रावत म्हणाले होते.\n\nतसेच एकत्र निवडणुकांसाठी अधिक कर्मचाऱ्यांची, संरक्षण व्यवस्थेची आणि व्हीव्हीपॅटची गरज असल्याचे त्यांनी सांगितले होते.\n\nत्यांच्यानंतर पदावर आलेले मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याचे इष्ट ध्येय आहे.\n\nमात्र येत्या (2019) लोकसभेच्यावेळी नाही तर पुढील लोकसभेपर्यंत सरकारने एकत्रित निवडणुकांसाठी कायदा करावा अशी भूमिका मांडून निवडणूक आयोग एकत्र निवडणुका घेण्यासाठी सक्षम असल्याचे सांगितले होते.\n\n'निवडणुका एकत्र घेतल्या तरीही लोकांचा कौल ठरवता येत नाही'\n\nदोन्ही निवडणुका एकत्र घेतल्या लोक काय कौल देतात याकडे पाहाण्याची गरज असल्याचे राजकीय घडामोडींचे अभ्यासक अशोक चौसाळकर सांगतात. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"स्वतंत्र भारतामध्ये पहिल्या चार निवडणुका एकत्र घेण्यात आल्या. साहजिकच त्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे सर्वत्र प्राबल्य होते. 1967 साली काँग्रेसला 8 राज्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. 1971 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी निवडणूक एक वर्ष आधी घेण्याचा निर्णय घेतला होता.\"\n\n1999 साली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र झाल्या होत्या. या निवडणुकांमध्ये भाजपा-युतीच्या पहिल्या सरकारला पराभूत व्हावे लागले होते. \n\nयाबाबत चौसाळकर म्हणाले, \"1999 साली केंद्रामध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार पराभूत झाले आणि सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकार स्थापन करू शकले नाही तेव्हा निवडणुका झाल्या. \n\nत्यावेळेस नारायण राणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री..."} {"inputs":"...कदा वाटतं. \n\nअनेकदा चित्रपटातील माणसं स्वत:वर हसतात. पण त्यांचं हसं होत नाही. निखळ हसणं किती आवश्यक आहे याची हा चित्रपट वारंवार जाणीव करून देतो.\n\nअशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सुधीर जोशी, अश्विनी भावे, निवेदता जोशी-सराफ, प्रिया बेर्डे, सुप्रिया पिळगावकर अशी एकापेक्षा एक कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. यासगळ्यांनी मिळून अक्षरक्ष: कल्ला केला आहे. कोण्या एकाची मक्तेदारी न राहता सगळ्यांनी मिळून धमाल उडवून दिली आहे. \n\nचित्रपटाच्या प्रमोशनसाठी हल्ली निर्मात्यांना वेगळा पैसा राखून ठेवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"तो' म्हणून वेळ मारून नेतात. 'तुमचं म्हणजे आमच्या मंडळींसारखं' म्हणून सरपोतदारांना पटतं. आणि त्यानंतर येतो तो ऐतिहासिक डायलॉग. 'धनंजय माने इथेच राहतात का?' मराठीतल्या ऑल टाइम हिट डायलॉगपैकी हा एक आहे. 70 रुपये, इस्राईलमध्ये मिळणारं डायबेटिसचं औषध हा कल्ला मुळातूनच अनुभवावा असा. \n\nसरपोतदारांचा बंगला सोडल्यावर लीलाताई काळभोर यांच्या बंगल्यावरचं नाट्य सुरू होतं. त्याआधी माने अप्रोच समजावून देणारं वाक्य बोलतो- 'आपण त्यांचं नुकसान करत नाही, त्यांना लुबाडत नाही'. 'हा माझा बायको पार्वती', हे मानेंचं परशाची बायको म्हणून ओळख करून देतानाचं वाक्य अजरामर ठरलं.\n\nधनंजय माने मॅडम बॉसला लिंबू कलरची साडी सुचवतात. मॅडम साडी नेसून येतात त्यावेळी लक्षात आल्यावर लिंबूवरून शब्दच्छली विनोदाचा स्फोट होतो. लिंबाचं लोणचं, लिंबाचं सरबत, लिंबाचं मटण- मराठी भाषा, त्यातले शब्द, त्याची वळणं किती समृद्ध आहेत याची पदोपदी जाणीव होते. अव्वल कलाकारांना संहितेची साथ असेल तर काय किमया घडू शकते याचं हे चित्रपट वस्तुपाठ आहे.\n\nपुरुष मंडळी बायका म्हणून वावरत असल्याने क्षणोक्षणी खोटं आणि गडबडगोंधळाचे प्रसंग घडतात. पण कलाकारी सच्ची असल्याने संवाद मनाला भिडतात. चित्रपटाच्या शेवटी बनवाबनवी उघड होते. परिस्थिती माणसाला अगतिक करते. शहरात येणाऱ्या प्रत्येकावर कधी ना कधी ही परिस्थिती ओढवतेच. \n\nपैसा, घराचा आसरा यासाठी कराव्या लागणाऱ्या लढाईतूनही विनोद निर्मिती होऊ शकतो हा विचार बनवाबनवी चित्रपटाने दिला. इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या काळातही हा स्ट्रगल कायम आहे. तो पार करताना अनेकांची तिशी उलटते. मात्र अशी ही बनवाबनवी हा चित्रपट तिशीतही संदर्भांसह चिरतरुण आणि खणखणीत आहे.\n\n(ता.क- सदरहू लिखाण पत्रकारीय चौकटीतून सिनेमाचं केलेलं पोस्टमॉर्टेम नाही. ते परीक्षणही नाही. का पाहावा, का पाहू नये, अमुक स्टार, तमुक रेटिंग असली काही भानगड नाही. हॅशटॅगी नोस्टॅलजिया प्रमोशन कॅम्पेनचा हे लिखाण भाग नाही. एका सामान्य चित्रपट रसिकाचं मुक्तचिंतन या भावनेने वाचावं.)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...कन देऊन, गर्दी होऊ न देता रक्त संकलन करण्यात येतंय.\n\nरक्तदात्यांच्या मनातली भीती\n\nआपण रक्तदानासाठी घराबाहेर पडलो तर आपल्याला कोरोना व्हायरसचं संक्रमण होऊ शकतं, किंवा सध्याच्या परिस्थितीत हे कितपत सुरक्षित आहे, पोलिसांनी पकडलं तर काय करायचं यासारख्या शंका लोकांच्या मनात आहेत. पण पुरेशी काळजी घेतली तर सुरक्षितपणे रक्तदान करता येणं शक्य असल्याचं विनय शेट्टी सांगतात.\n\nशेट्टी पुढे म्हणतात, \"सरकारच्या नियमांचं पालन करून आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून रक्तपेढ्या वा रक्तदान शिबिरं संकलनाचं काम करत आहेत. म्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"िष्ट विषाणूला मारण्यासाठी आपलं शरीर विशिष्ट प्रकारच्या अँटीबॉडीज तयार करतं.\n\nया अँटीबॉडीज आपल्या रक्तातल्या प्लाझ्मामध्ये असतात. कोव्हिडमधून बऱ्या झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोनाशी लढू शकणाऱ्या अँटीबॉडीज मुबलक असतात. त्या काढून कोरोनाशी लढणाऱ्या एखाद्या वृद्ध व्यक्तीच्या शरीरात सोडल्या तर मग त्या वृद्ध व्यक्तीचं शरीर कोरोनाशी चांगल्या पद्धतीनं दोन हात करू शकतं.\n\nबऱ्या झालेल्या रुग्णाच्या शरीरातून प्लाझ्मा गोळा करताना त्याच्या शरीरातून काढलेल्या रक्तातून मशीनद्वारे प्लाझ्मा वेगळा केला जातो. आणि उरलेले रक्त घटक पुन्हा त्या व्यक्तीच्या शरीरात सोडले जातात. \n\nभारतासोबतच जगातल्या अनेक देशांमध्ये सध्या प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात येतोय. \n\nपण प्लाझ्मा दान करण्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. \n\nकोरोना व्हायरसची लागण झालेला हा रुग्ण पूर्णपणे बरा झालेला असावा. कोरोनासाठीची टेस्ट निगेटिव्ह आल्याच्या 28 दिवसांनंतर त्याला प्लाझ्मा दान करता येऊ शकतो. आणि त्यासाठी त्याच्या रक्तातल्या हिमोग्लोबिनची पातळी 12.5ग्रॅम प्रति डेसीलीटरच्या वर असायला हवी. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कपचे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, केनिया सहयजमान होते. वर्ल्ड कपदरम्यान अँडी फ्लॉवर आणि हेन्री ओलोंगा यांनी निषेध म्हणून Death of Democracy अर्थात 'लोकशाहीचा मृत्यू' झाल्याचं सांगत खेळताना दंडाला काळी फित बांधली.\n\nअँडी फ्लॉवर झिम्बाब्वे संघाचा कणा होता तर ओलोंगा हा झिम्बाब्वेसाठी खेळणारा पहिला कृष्णवर्णीय खेळाडू होता. या दोघांची संघातून हकालपट्टी करण्यात आली. याच वर्ल्ड कपमध्ये सुरक्षितता आणि रॉबर्ट मुगाबे यांची जुलमी धोरणं यांना विरोध म्हणून इंग्लंडने झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला. त्या सामन्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या मनावर घाला केला.\n\n\"क्रिकेट प्रशासनात सरकारचा वाढता हस्तक्षेप चिंताजनक आहे. झिम्बाब्वे बोर्डाच्या निवडणुकांसाठी सुरक्षित आणि मुक्त वातावरण हवे. ICCच्या निर्देशक तत्त्वांची अंमलबजावणी न केल्याने झिम्बाब्वेला तात्काळ निलंबित करण्यात येत आहे,\" असं आयसीसीने पत्रकात म्हटलं आहे.\n\nत्यामुळे आता ICCकडून झिम्बाब्वेला मिळणारा निधीपुरवठा बंद करण्यात येईल. झिम्बाब्वेच्या संघाला कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. \n\nमला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला नक्कीच असं अलविदा नव्हतं करायचं, असं झिम्बाब्वेच्या क्रिकेटर सिकंदर रझाने ट्वीट करून म्हटलं आहे.\n\nडौलदार वृक्षाला वाळवीने पोखरून काढावं तसं काहीसं झिम्बाब्वे क्रिकेटचं झालं. लाल रंगाची जर्सी घालून त्या रंगाला साजेसा खेळ करणारे खेळाडू आणि एक टीम होती हे सांगावं लागेल हे चाहत्यांचं दुर्देव...\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कप्रकारचा मोठा बेडूक) जीवन आणि मृत्यूच्या मधलं मानायचे. हे बेडून एक विष तयार करायचे ज्यामुळे भ्रम व्हायचे. \n\nमेसो-अमेरिकन पुजारी या विषाचा वापर पूर्वजांच्या आत्म्याशी संवाद साधण्यासाठी करायचे. माया सभ्यतेचे लोक साप आणि चिमण्यांची पूजा करायचे आणि हे मेसो-अमेरिकन कलेतही दिसून येतं.\n\nमाया आणि इतर काही समुदायांनी या मोठ्या बेडकालाही आपल्या शिल्पात स्थान दिलं आहे. पाणी आणि जमीन दोघांवर राहणारी (उभयचर) आणि पावसात डराव-डराव असा मोठ-मोठ्याने आवाज करणारी ही बेडकं पिकांसाठी खूप गरजेची होती. \n\nकेन टोड बेडक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी डासांचा लारव्हा खाणारे मासे सोडले होते. \n\nहे छोटे मासे आता त्या भागातले आक्रमक जीव आहेत. हे मासे स्थानिक प्रजाती नष्ट करत आहेत. एफिड किड नियंत्रणासाठी युरोपात एशियन लेडिबग सोडण्यात आले. तिथेही हाच प्रकार आढळला. \n\nअशा प्रकारच्या अपयशांनंतर विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात जैव नियंत्रणाऐवजी रासायनिक नियंत्रणाचा (किटकनाशक) वापर जोर धरू लागलं. \n\nकाही अपवाद वगळता जैव नियंत्रणासंबंधीचे वाद निराधार आहेत. जैव नियंत्रणाच्या यशोगाथा त्यांच्या अपयश गाथेच्या किमा 25 पट अधिक आहे. \n\nकिटकनाशक संपतील का?\n\n1940, 50 आणि 60 च्या दशकात रासायनिक किटकनाशकांनी अनेक समस्या सोडवल्या. किटकनाशक फवारलं की किड नष्ट व्हायची. त्यामुळे शेतकऱ्यांची मेहनतही वाचली. \n\nमात्र, या प्रकारातली मोठी अडचण म्हणजे किडीची किटकनाशक प्रतिरोधी पिढी तयार होते. सोप्या शब्दात सांगायचं तर एखादं किटकनाशक एखाद्या किडीवर परिणामकारक असेल तर त्याच किडीच्या पुढच्या पिढीवर ते किटकनाशक प्रभावी ठरेलच, असं नाही. \n\nत्यामुळे किटकनाशक उत्पादकांना आपल्या उत्पादनात सतत सुधारणा करावी लागते. यामुळे किटकनाशक कमी होत चाललेत. \n\n2018 साली युरोपीय महासंघाने नियो-निकोटिनॉयड नावाच्या तीन किटकनाशकांवर पूर्णपणे बंदी आणली. \n\nकीटकनाशकांचा वापर\n\nनिकोटीनसारखी रासायनिक संरचना असणारे हे किटकनाशक जमिनीतील बियाण्याचं किडीपासून रक्षण करतो. मात्र, रोप जसंजसं वाढतं तसं हे किटकनाशक झाडाची फुलं आणि परागकणांपर्यंत पोहोचतं. त्यामुळे परागीकरण करणारे जीवही या किटकनाशकाच्या संपर्कात येतात. \n\nमात्र, अशाप्रकारे बंदी आणल्यामुळे शेतकरी आता थेट झाडावर फवारणी करणारी औषधं वापरतील, असं काहींचं म्हणणं आहे. याचा परागीकरण करणाऱ्या किटकांवर पूर्वी व्हायचा तेवढाच परिणाम होईल. वर ही औषधं महागडी असल्याने शेतकऱ्यांना जास्त किंमत मोजावी लागेल. \n\nदुसरं म्हणजे कोस्टारिकातील पावसाळी वने आणि ऑस्ट्रेलियातील ग्रेट बॅरियर रीफमध्ये किटकनाशकांचे अवशेष आढळून आले आहेत. किटकनाशक चुकीच्या ठिकाणी पडले तर तिथल्या जैवविविधतेवर गंभीर परिणाम करू शकतात. \n\nकिटकनाशक शेतजमिनीजवळच्या वातावरणात मिसळून तिथल्या निसर्गसाखळीवर परिणाम करतात. जैव नियंत्रण पद्धतीत असा धोका नसतो, असं व्हाइसहाइस सारख्या काही शास्त्रज्ञांना वाटतं. \n\nब्रिटनमध्ये जैव नियंत्रक तयार करणारी कंपनी बायोलीन अॅग्रोसायंसेसच्या सीनिअर टेक्निकल हेड कॅरोलीन रीड यांचंही हेच मत आहे...."} {"inputs":"...कमकुवत होतात. मसिना रुग्णालयाचे डॉ. हमदुले म्हणतात, \"हृदय योग्य पद्धतीने पंपिंग करू शकत नाही. फुफ्फुस, हात, पाय, मेंदू यांच्यात अचानक गाठ तयार होते\"\n\nहृदयाच्या स्नायूंना इजा झाली किंवा सूज आली तर हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. हे सांगताना डॉ. राजीव भागवत तीन महत्त्वाच्या गोष्टी अधोरेखित करतात - \n\nकोरोनासंसर्गात हार्ट अटॅकमुळे मृत्यूचं प्रमाण किती? \n\nतज्ज्ञ सांगतात, कोरोनासंसर्गाच्या काळात लोकांमध्ये हृदयरोगाचं प्रमाण वाढल्याचं पहायला मिळालंय. \n\nकार्डिओलॉजिस्ट डॉ. नईम हसनफट्टा म्हणतात, \"कोव्हिड... उर्वरित लेख लिहा:","targets":"हार्ट अटॅकची लक्षणं -\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...कमत'चे पत्रकार अद्वैत मेहता यांच्या मते, \"पवारांचा राजकीय वारसदार कोण, हा प्रश्न उपस्थित करून भाजप सातत्याने शह-काटशह आणि कुरघोडीचं राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे.\"\n\nनुकतंच विजय चोरमारे यांच्या 'कर्तृत्ववान मराठा स्त्रिया' या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार हे एका व्यासपीठावर आले होते. \n\nशरद पवार\n\nयावेळी कर्तृत्ववान मराठा स्त्री मुख्यमंत्री व्हावी, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी पवारांसमोर केलं होतं. \n\nचंद्रकांत पाटील यांनी शेलार यांचाच मुद्दा पुढे ओढून नेल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सार्वजनिक संकेतांचं पालन केलं जात नाही. वारसदाराचा मुद्दा मांडल्याने हे सरकार पडणारही नाही किंवा सध्याच्या परिस्थितीत त्याने काही फरकही पडणार नाही,\" असं चोरमारे यांना वाटतं.\n\nसध्यातरी अजित पवार राज्यात सुप्रिया सुळे केंद्रात\n\nपवारांचा राजकीय वारसदार कोण? हा प्रश्न शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना यापूर्वी असंख्य वेळा विचारला गेला आहे.\n\nगेल्या वर्षी अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा जाहीर देण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली होती. तेव्हादेखील हा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला होता. \n\nअजित पवार, सुप्रिया सुळे, शरद पवार एका व्यासपीठावर\n\nत्यावेळीही, \"सुप्रिया सुळेंना राज्याच्या राजकारणात अजिबात रस नाही. त्या लोकसभेच्या सदस्य आहेत. ही त्यांची चौथी टर्म आहे आणि राष्ट्रीय राजकारणातच त्यांना रस आहे,\" असंच पवार म्हणाले होते.\n\nअजित पवार तर कायम मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होतेच, पण महाराष्ट्रात सुप्रिया सुळे याही पर्याय म्हणून चर्चेत राहिल्यात. \n\nसुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री झालेल्या तुम्हाला आवडेल का, असा प्रश्न फेब्रुवारी 2018 मध्ये 'बीबीसी मराठी'च्या मुलाखतीत अजित पवारांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं, \"का आवडणार नाही? कोणत्या भावाला आपली बहीण मुख्यमंत्री झालेली आवडणार नाही?\"\n\nयाच मुलाखतीत वारसा हक्कावरून इतर कुटुंबांमध्ये झालेल्या वादाच्या संदर्भानं त्यांनी असंही म्हटलं होतं, की \"बाकीच्यांमध्ये जे झालं ते पवारांमध्ये होणार नाही, हा या मुलाखतीच्या निमित्तानं मी तुम्हाला शब्द देतो.\"\n\nराष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये कायमच 'ताईंचा' गट आणि 'दादांचा' गट, अशी चर्चा होत राहिली आहे. अजित पवारांचं प्रस्थ जरी राज्याच्या राजकारणात मोठं असलं तरी राष्ट्रवादीचे राज्यातले काही आमदार, नगरसेवक हे 'ताईंच्या जवळचे' म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये ही चर्चा नेहमी होत राहिली आहे. \n\nवारसदार लोकांनी निवडावा\n\nगेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर घडलेलं राजकीय नाट्य आपल्या सर्वांना चांगलंच माहीत आहे. त्यावेळी अजित पवार यांनी अचानक भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. \n\nतेव्हाही हाच प्रश्न उपस्थित करण्यात येत असल्याने बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी शरद पवार यांचा राजकीय वारसदार आता कोण? याचं..."} {"inputs":"...कमी होत चालली आहे. \n\n2011 च्या जनगणनेनुसार एक हजार मुलांमागे 914 मुली आहेत. तर 2001 मध्ये एक हजार मुलांमागे 927 मुली होत्या. 2011 चा आकडा हा 1947नंतर सर्वांत जास्त असमानता दाखवणारा आकडा ठरला आहे. स्त्रीभ्रूण हत्या हे एक महत्त्वाचे कारण यामागे मानले जाते.\n\n7. वाढती लोकसंख्या विकासाला उपयुक्त ठरेल\n\nलोकसंख्या वाढ ही भारतापुढचे आव्हान असले तरी या काळ्या ढगांना एक चंदेरी किनारही आहे. भारतीय लोकसंख्या ही प्रामुख्यानं तरूण लोकसंख्या आहे. म्हणजे भारताच्या वाढत्या लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण मोठे आहे. चीन... उर्वरित लेख लिहा:","targets":"्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कमेकांना आक्रमकपणे ढकलतात किंवा एकमेकांवर आदळतात. तर पंक हे एक प्रकारचं वेगवान आणि आक्रमक असं रॉक संगीत असून ते 1970च्या दशकात चांगलंच लोकप्रिय होतं.\n\n\"गर्दीचे व्यवस्थापन करणाऱ्यांना हे माहीत असतं की जेंव्हा तुम्ही स्लॅम डान्सिंग किंवा मोशिंग पहात असता, तेव्हा ते नियमबद्धच असतं,\" ड्रुरी सांगतात\n\nबाहेरच्या लोकांना जरी हे दिसत नसलं, तरी शरीरांच्या या धुमसण्यामागं एक तर्कशास्त्र असते. हे तर्कशास्त्रच चाहत्यांना तुडवले जाण्यापासून वाचवतं. विशेष म्हणजे, याचाच दुसरा अर्थ असाही आहे की, ढोबळमानानं गोलाक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाऊड सिम्युलेशन सॉफ्टवेअर पॅकेजचा वापर करून ते वेगवेगळ्या परिस्थितींमध्ये हे व्हेरिएबल्स बसवतात. अगदी साधी उपाययोजनाही प्रचंड गर्दी टाळण्यात मदत करू शकतं, असं यातून दिसतं. \n\nउदाहरणार्थ, रुग्णालयातील आपल्या मजल्यावरील ठराविक भाग हा सर्वाधिक वर्दळीचा असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांकडून मिळू शकते. पण कर्मचाऱ्यांवर ट्रॅकिंग टॅग बसवल्यानंतर मात्र धामधुमीचे केंद्र कदाचित दुसरीकडेच कुठंतरी असल्याचं दिसून येतं. ज्यामुळे जागेचे नियोजन करण्याचा वेगळा मार्ग सुचवता येऊ शकतो.\n\nकधीकधी सूचना या अगदी साध्यासोप्या असतात. न्यूकॅसलमधील एका शाळेत शाळेची घंटा वाजल्यावर विद्यार्थ्यांना एकदम होणाऱ्या गर्दीचा सामना करावा लागत होता. एकाच मार्गावरून वेगवेगळ्या दिशेने जाताना या मुलांना झगडावे लागत असल्याचे शर्मांच्या टीमने पाहिले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की कॉरीडॉर रुंद करण्याची शाळेची कल्पना ही अनावश्यक आणि खर्चिक आहे. \n\nत्याऐवजी, शर्मांच्या टीमने साधी शिफारस केली. शाळेची घंटा काढूनच टाका आणि एका निश्चित वेळी वर्ग सोडण्यापेक्षा, ठराविक काही मिनिटांच्या अंतरानं, शिक्षकांचं शिकवणं पूर्ण झाले की, वर्ग सोडण्यात यावेत, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर कॉरीडॉरमधील हालचाल तुलनेने कितीतरी सुरळीत झाली.\n\nशर्मा यांना असा ठाम विश्वास आहे की योग्य प्रश्न विचारले तर मर्यादित साधनांतही गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करता येऊ शकतात. \n\nउदाहरणार्थ, मुंबईतील रेल्वे स्थानकं ही प्रचंड गर्दीसाठी कुप्रसिद्ध आहेत. योग्य माहिती दिल्यास आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरून प्रवाशांना कशाप्रकारे वळवले जाते यावर लक्ष ठेवल्यास, एल्फिन्स्टन दुर्घटनेसारख्या दुर्घटना टाळता येऊ शकतात, असं ते म्हणतात. \n\n२०१७मध्ये एल्फीन्स्टन रोड स्थानकातील जिन्यांवर झालेल्या चेंगराचेंगरीत कमीतकमी २२ जणांचा मृत्यू झाला होता. \n\n\"व्यक्तीप्रमाणंच गर्दीचं मानशास्त्रसुद्धा विशिष्ट प्रकारचं असतं,\" तज्ज्ञ जॉन ड्रुरी.\n\nगर्दी व्यवस्थापन शास्त्राने प्रगती केली असली, तरी अजूनही सुधारणेसाठी बराच वाव आहे. \n\nगर्दीतील सदस्यांचा आपापसात कसा संवाद होतो, हे जाणून घेण्यात बरीच क्राऊड सिम्युलेशन टुल्स अपयशी ठरतात, असं केंट विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ ऍन टेम्पल्टन यांच्या कामातून दिसतं. \n\n'शारीरिक गर्दी'(एकाच जागी असलेला फक्त शरीरांचा गट) आणि 'मानसिक गर्दी'(जिथे गर्दीला एक सामुदायिक ओळख आहे) यांची रचना..."} {"inputs":"...कम्युनिकेटर आहेत. दिल्लीत असल्यानं राष्ट्रीय पातळीवर उठबस आहे. तेही राऊतांच्या पथ्यावर पडलं,\" देशपांडे सांगतात.\n\nहे सरकार घडवून आणण्याच्या काळात जसा त्यांचा रोख भाजपवर असायचा आणि त्याचे राजकीय परिणामही पाहायला मिळाले, तसा तो रोख या सरकारच्या वर्षभराच्या काळातही पाहायला मिळतो आहे. \n\nहे सरकार पाडायचे प्रयत्न भाजपाकडून होतो आहे असे आरोप त्यांनी अनेकदा केले आहेत, त्यावर लिहिलं आहे. राजकारणात विरोधकांना नामोहरम करण्यासाठी काही परसेप्शन्स तयार केली जातात, जिवंत ठेवली जातात आणि विरोधकांकडून सरकार बनवण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"े हे सांगायला सुरुवात केली. \n\nरोज माध्यमांमध्ये बाजू मांडली. त्यात सुशांत सिंगच्या कुटुंबियांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकाही झाली. पण राऊतांनी त्यांच्या प्रतिहल्ल्यातला आक्रमकपणा कमी केला नाही. \n\nकंगना राणावत आणि 'उखाड दिया' \n\nसुशांत सिंग रजपूत प्रकरणाच्या चर्चेतूनच शिवसेना विरुद्ध अभिनेत्री कंगना राणावत वाद सुरू झाला. बॉलिवूडमध्ये ड्रग्सचा वापर होतो का या मुद्द्यावरून तिनं काही दावे केले आणि पुढे हा वाद राजकीय झाला. \n\nमुंबईचा उल्लेख 'पाकव्याप्त काश्मीर' असा झाला आणि अस्मितेच्या मुद्द्यावरुन राऊतांनी टिकेचा रोख कंगनाकडे वळवला. \n\nत्याला प्रत्युत्तर म्हणून कंगनानंही शिवसेना, उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलणं सुरु केलं. पण कंगनाला भाजपाचा पाठिंबा आहे असं सूचित करत राहून राऊत हेच शिवसेनेकडून या वादाचा सामना करत राहिले. \n\nजेव्हा कंगनाच्या कथित अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं हातोडा चालवला तेव्हा दुसऱ्या दिवशी 'सामना'तल्या त्याविषयीच्या बातमीला 'उखाड दिया' असा मथळा देण्यात आला. राऊतांनी या 'उखाड दिया'चा उल्लेख कॉमेडियन कुणाल कामराला दिलेल्या मुलाखतीतही केला. \n\nराऊत विरुद्ध अर्णब गोस्वामी \n\nयाच काळात 'रिपब्लिक टिव्ही'चे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धही शिवसेनेचा वाद सुरु झाला. \n\nसुशांत सिंग राजपूत प्रकरणात गोस्वामींनी आक्रमक भूमिका घेतली, शिवसेनेला टीकेचं लक्ष्य केलं. त्याविरोधात संजय राऊतच मैदानात उतरले.\n\nगोस्वामी यांची पत्रकारिता, त्यांचे भाजपशी संबंध असल्याचे प्रतिआरोप त्यांनी केले. गोस्वामी भाजपाचे कार्यकर्ते आणि 'रिपब्लिक' हे त्यांचा लाऊडस्पीकर असल्याचं राऊतांनी म्हटलं. \n\nगोस्वामींविरुद्ध अन्वय नाईक प्रकरणात कारवाई झाली, त्यावरून सरकारवर सूडबुद्धीन् वागल्याची टीका झाली तेव्हा त्याला प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी राऊतांवर येऊन पडली. या प्रकरणाच्या आधारेही त्यांनी भाजपावर पलटवार करण्याची संधी गमावली नाही. \n\n\"मुळातच भाजपाच्या 'शाऊटींग ब्रिगेड'ला त्यांच्याच भाषेत उत्तर देणं ही राजकीय गरज आहे. जी वक्तव्य वा आरोप त्यांच्याकडून होतात ती तशीच न राहता त्यांचं खंडन होणं हे गरजेचं आहे. तसं करायच असेल तर आक्रमकपणा पाहिजे आणि ते नेमकं राऊत यांच्याकडे आहे. गेल्या वर्षभरात या सरकारसाठी त्यांनी ते वारंवार करून दाखवलं आहे. ते कोणालाही अंगावर घ्यायला घाबरत नाहीत,\" अभय देशपांडे त्यांचं निरिक्षण सांगतात...."} {"inputs":"...करणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी दुकानांची तोडफोड केली. पण तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ही भूमिका बदलावी लागेल, असं आदित्य ठाकरेंनी वेळीच ओळखलं. \n\n\"व्हॅलेंटाईन-डेला असलेला शिवसेनेचा विरोध आदित्यमुळे मावळला. तो कवी मनाचा आहे. त्याला राजकारणाचा तितका आवाका नाही. तसंच अनुभवही नाही. सध्या त्याच्यामुळे तरुण शिवसेनेकडे येणं कठीण आहे,\" असं युवराज मोहिते म्हणतात. \n\n\"नुकत्याच राज्यात 13 हजार शाळा बंद पडल्या. या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आणि शिवसेनेनं काय भूमिका घेतली? तरुणांसाठीच्या कार्यक्रमाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांचा स्थायी भाव आहे.\"\n\nफक्त मुंबईचे नेते?\n\nआदित्य ठाकरे तरुण पिढीचे नेते असल्याने सोशल मीडियावर खास सक्रिय असतात. त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं तर ते ट्विटरवर प्रतिसादही देताना दिसतात.\n\nपण त्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत गंमतही दिसून येते. जिथे मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्या फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 1 लाख 23 हजार लाइक्स दिसतात. तर इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या ट्विटरव त्यांचे जवळपास 14 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत.\n\nआदित्य ठाकरेंवर आरोप होतो की त्यांचं नेतृत्व शहरी आणि मुंबई केंद्री आहे. त्याबद्दल युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक बीबीसी मराठीला सांगतात, \"आदित्यजींचं नेतृत्व हे जरी मुंबईच्या विषयांभोवती म्हणजे रूफ टॉप हॉटेल, नाईट लाईफ या मुद्द्यांभोवती फिरत असलं तरी युवा सेना ही राज्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी शिरली आहे. 2011मध्ये जव्हार, मोखाडा या ठाण्याजवळच्या ग्रामीण भागातून आदित्यजींनी नेतृत्व म्हणून आपल्या कामांना सुरुवात केली. या भागातला कुपोषण आणि पाण्याचा मुद्दा त्यांनी उचलला होता.\"\n\nलोकांच्या मूळ प्रश्नांवर आदित्य बोलत नाहीत, या आरोपाबद्दल पूर्वेश म्हणतात, \"महाराष्ट्रात शिक्षणाबाबत मोठा गोंधळ झाला आहे. म्हणून आदित्यजींसोबत आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांच्याकडून आम्हांला प्रतिसादच मिळत नाही. अखेर आदित्यजींच्या सल्ल्याने शिक्षणाच्या प्रश्नावर आम्ही पक्षाच्या आमदारांकडून विधानसभेत लक्षवेधीही मांडल्या.\"\n\nआदित्य ठाकरेंच्या रूपाने आता ठाकरेंची तिसरी पिढी शिवसेनेत नेतेपदी आली आहे. बाळ ठाकरेंनी आयुष्यभर काँग्रेसच्या घराणेशाहीवर टीका केली होती. पण आदित्य ठाकरेंच्या निवडीनंतर त्यांनी दावा केला की \"ही घराणेशाही नसून घराण्याची परंपरा आहे.\"\n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...करणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी सत्य समोर येण्यासाठी CBI चौकशी करण्यात यावी, अशी आरोपींच्या कुटुंबीयांची मागणी आहे.\n\nदोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध\n\nतरुणीला जाळण्याची घटना गुरुवार (5 डिसेंबर) सकाळची आहे. पीडित तरुणी रायबरेलीला जाणारी ट्रेन पकडण्यासाठी स्टेशनकडे चालली होती. ही गाडी सकाळी 5 वाजता स्टेशनवर पोहोचते. \n\nपीडितेच्या घरापासून स्टेशन जवळपास 2 किमी अंतरावर आहे आणि हा रस्ता गजबजलेला नसतो. यामुळेच जेव्हा या तरुणीला पेटवण्यात आलं, तेव्हा खूप लांबपर्यंत पळूनसुद्धा तिला मद... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे, असंही काही गावकऱ्यांना वाटतं. \n\nघटनेच्या प्रत्येक पैलूचा तपास केला जात आहे. \n\nपोलीस महासंचालक प्रवीण कुमार यांनी म्हटलं, \"पीडितेच्या साक्षीनंतर 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. सगळे पुरावे तपासले जात आहेत. खऱ्या अर्थानं दोषी कोण आहेत, हे शोधणं आमची प्राथमिकता आहे. तसचं दोषींना कठोर शिक्षा देणंही आमची प्राथमिकता आहे.\"\n\nसध्यातरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पण, गावातील दोन्ही कुटुंब आपलीच असल्याकारणाने गावातील लोकांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. \n\n वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...करणे ही सुद्धा एक थाप आहे. सरकार भूलथापा देऊन लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र लाँग मार्च काढणाऱ्या शेतकऱ्यांना ते मूर्ख बनवू शकणार नाहीत.\n\nप्रश्न : गेल्या काही वर्षांत आपण पाहतोय की महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या अनेक भागात शेतकरी आक्रमक होत आहेत, आंदोलनं होत आहेत. 2014 नंतर शेतीचीदुरवस्था आणखी वाढली आहे, असं तुम्हाला वाटतं का?\n\nउत्तर : शेतीची दुरवस्था 2014 नंतर निश्चितच वाढली आहे. पण ही दुरवस्था होण्याची प्रक्रिया 2014 च्या अगोदरपासून सुरू आहे. \n\nमुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रश्न : गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्रातील आणि देशाच्या इतर काहीराज्यांमधील शेतकरी आत्महत्येचा मुद्दा चर्चेत असतो. अनेक घोषणा, पॅकेजनंतरही आत्महत्या थांबत का नाहीत?\n\nउत्तर : एकामागोमाग आलेल्या सरकारांनी राष्ट्रीयकृत बँकांची पतपुरवठ्याची रचना मोडीत काढली. \n\nबँकांनी त्यांचा कर्जपुरवठा शेतकऱ्यांकडून मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग आणि नीरव मोदींसारख्यांकडे वळवला. गेल्या 20 वर्षांत शेती करणाऱ्या कुटुंबांची संख्या दुपटीने वाढली आहे. \n\nत्यानुसार कर्जपुरवठ्यात वाढ होणे अपेक्षित होते. मात्र बँकांनी हा पैसा कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळवला. यातून कृषी क्षेत्रावरचं संकट वाढत गेले आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. म्हणून शेतकरी हतबल आहे.\n\nप्रश्न : या संकटातून मार्ग कसा काढता येईल ?\n\nउत्तर : पहिली गोष्ट म्हणजे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींवर चर्चा करून त्या स्वीकारण्याबाबत निर्णय व्हायला हवा. \n\nदुसरी गोष्ट म्हणजे माझी मागणी आहे की शेतीवरील संकटावर चर्चा करण्यासाठी संसदेचे २० दिवसांसाठीचे एक विशेष अधिवेशन बोलावले जावे. \n\nज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ\n\nयामध्ये ३ दिवस स्वामीनाथन आयोगावर चर्चा व्हावी, तीन दिवस हमीभावावर चर्चा व्हावी, ३ दिवस पाण्याच्या समस्येवर चर्चा व्हावी. \n\nया अधिवेशनात शेतीवरील संकटामुळे जे उद्ध्वस्त झाले आहेत, अशा लोकांना संसदेत बोलावून त्यांच्या तोंडून त्यांची व्यथा ऐकली पाहिजे. \n\nहे अधिवेशन सुरू असताना देशभरातील शेतकऱ्यांनी दिल्लीत येऊन संसदेच्या बाहेर हजेरी लावावी. अशा प्रकारचे अधिवेशन होऊन चर्चा झाली तर नेमके प्रश्न लक्षात येतील आणि उपाययोजनांवर निर्णयही होऊ शकतील.\n\nशेतकऱ्यांच्या लाँग मार्चवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया तुम्ही इथं पाहू शकता.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...करण्यात आलं\n\nआधी वाघिणीला पकडण्याचे प्रयत्न व्हावेत आणि जर ते शक्य झालं नाही तर तिला ठार करावे असा आदेश कोर्टाने दिला. या मोहिमेची मुख्यतः दोन उदिष्टे होती. एक म्हणजे वाघिणीला पकडणं आणि दुसरं लोकांचं तिच्यापासून संरक्षण करणं.\n\nलोकांना वाचवण्यासाठी वेगळं पथक आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वेगळं पथक अशी दोन पथक तैनात करण्यात आली. \n\nदररोज सकाळी पाच वाजेपासून ही टीम फिल्ड वर सक्रिय व्हायची. पहाटेपासूनच वन कर्मचारी 100 ट्रॅप कॅमेऱ्यांची पाहणी करून वाघिणीच्या फोटोंची खात्री करायचे. जिथे वाघिणीचा वावर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठ मीटर इतक्या अंतरावर ती पोहचली. त्यामुळे स्वःरक्षणासाठी शार्प शूटर अजगरने तिच्यावर गोळी चालवली. ज्यात वाघिणीचा मृत्यू झाला,\" मिश्रा पुढे सांगतात. \n\nवाघिणीला जेरबंद करण्यासाठी परफ्यूमचा वापर? \n\nखासगी पथकाने वाघिणीला पकडण्यासाठी वापरलेल्या युक्त्यांबाबत मिश्रा म्हणतात \"सामान्यपणे ट्रॅप कॅमेरा आणि शोध मोहीमेच्या माध्यमातूनच वन विभागाचं ऑपरेशन चालायचं. बाकी खासगी पथकं जे करतील ती त्यांची जबाबदारी. \n\n\"वाघिणीला आकर्षित करण्यासाठी कुठली युक्ती वापरावी हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न आहे. काही युक्त्या त्यांनी जरूर वापरल्या असतील. मग त्यात कुत्रे असतील किंवा 'कॅलविन क्ले' परफ्यूम स्प्रे असेल तो त्यांचा प्रश्न आहे. तशा काही सूचना आमच्यामार्फत त्यांना देण्यात आलेल्या नव्हत्या,\" ते पुढे सांगतात. \n\nवाघिणीच्या पिल्लांच्या मृत्यू होण्याचा धोका\n\nवन विभागाचे ऑपरेशन अद्याप संपलेलं नाही. जवळपास 10 महिन्यांची T1 वाघिणीची पिल्लं जंगलात आहे. त्यांना शिकार करता येत नाही. त्यामुळे त्यांचा भूकबळीने मृत्यू होऊ शकतो अशी भीती वन्यजीवप्रेमींना आहे. सुप्रीम कोर्टानेही आपल्या आदेशात आधी बछड्यांना पकडा करा आणि मग वाघिणीला जेरबंद करा असे आदेश दिले होते. \n\n\"वाघिणीला ठार केले पण पिल्लांचे काय? ऐन उमद्या वयात येणारी पिल्लं. जेमतेम 11 महिन्याचं त्यांचं वय. आईने बाळकडू पाजून शिकारीत तरबेज होण्याचं, शिकण्याचं वय, मात्र यातच त्यांचं मातृछ्त्र हरपले, त्यांना निसर्ग सद्बुद्धी देवो.अतिशय उद्विग्न करणारा हा क्षण आहे,\" वन्यजीव अभ्यासक यादव तरटे म्हणतात. \n\nप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए के मिश्रा\n\nवन्यजीव विभागाला या परिस्थितीची जाणीव आहे, असं मिश्रा यांनी सांगितलं. \"पिल्लं लहान असल्यामुळे त्यांना पकडणं सहज शक्य आहे. त्यासाठी फार मेहनत करावी लागणार नाही. वाघिणीला पकडण्याची जशी मोहीम चालू होती तशीच मोहीम यापुढेही या दोन पिल्लाना पकडण्यासाठी सुरू राहील.\"\n\nप्राणिमित्रांच्या प्रश्नांची उत्तरं \n\nवाघिणीला ठार करण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त वेळ का लागला? आणि जेरबंद का होऊ शकली नाही? यासारखे अनेक प्रश्न प्राणीमित्र विचारत आहेत. \n\n\"आपल्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्यायची असतील तर प्राणी मित्रांनी जंगलात येऊन पाहावं. इथली भौगोलिक परिस्थिती महाराष्ट्रातल्या इतर भागांपेक्षा वेगळी आहे. आम्ही दरवर्षी चारपाच रेस्क्यू ऑपरेशन्स तसंच वाघांना जेरबंद करण्याच्या..."} {"inputs":"...करण्यात आलं होतं. \n\nगुजरातमध्ये पटेल समाजाची लोकसंख्या 14 टक्के आहे.\n\nया घटनेनंतर हार्दिकचा उदय पटेल समाजाचा हिरो म्हणून झाला. तलाला या लहानशा उपनगरात हार्दिकला त्याचे समर्थक मसिहा मानतात. या समर्थकांनी त्याला गुजरातमधल्या गिर सिंहाचं छायाचित्र असलेली फोटोफ्रेम भेट दिली होती. \"तो आमच्यासाठी खरा सिंह आहे.\" असं या समर्थकांपैकी एकानं सांगितलं.\n\n\"2002 नंतर भाजप सगळ्यांत कठीण निवडणुकीला सामोरी जात आहे. हार्दिक पटेलपासून त्यांना निर्माण झालेला धोका हा गंभीर स्वरुपाचा आहे. तो गुजरातच्या निवडणुकीतली मह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाँग्रेस पक्षासोबत आघाडी झाल्याचं जाहीर केलं. 1985 साली काँग्रेस पक्ष इथं सत्तेवर आला होता. मात्र, एवढ्या काळानंतरही काँग्रेसनं गुजरातमध्ये 30 टक्के मतांवरची आपली पकड कायम ठेवली आहे.\n\nराहुल गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसनं ओबीसी समाजाचा 40 वर्षांचा नेता अल्पेश ठाकोर यालाही समावून घेत आजमावण्याचं ठरवलं आहे. तर, 36 वर्षांचा जिग्नेश मेवानी हा युवा दलित नेता देखील अपक्ष म्हणून आपलं नशीब आजमावत आहे. हे सगळ्यांनीच भाजपला मात देण्याचा निश्चय केला आहे.\n\nशहरी मते\n\nगुजरात हे तसं शहरी राज्य आहे. शहरी मध्यमवर्गीय मतदारांनी भाजपला आजपर्यंत मोठी साथ दिली आहे. पाच वर्षांपूर्वी पक्षानं शहरी आणि निमशहरी भागातल्या 84 पैकी 71 जागा मिळवल्या होत्या. \n\nमात्र, या वेळी ग्रामीण भागातल्या 98 जागा भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातली जनता गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीमुळे नाराज झाली आहे. नोटाबंदीमुळे पिकांना हमीभाव मिळाला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\n\" विकासाचा संबंध तरुणांशी आहे, शेतकरी आणि गावांचा विकास म्हणजे विकास आहे. फक्त शहरांचा विकास म्हणजे विकास नाही.\" असं हार्दिकनं मला सांगितलं.\n\nगेली 20 वर्षं सतत सत्ता उपभोगत असलेल्या भाजपला यावेळी अँण्टी इन्कम्बन्सीला देखील सामोरं जावं लागणार आहे. विकासाचा मुद्दा जातीय ओळख आणि वर्चस्ववादी हिंदू वादाला बाजूला सारेल का, हे पाहणं रंजक ठरणार आहे. \n\nपैसा आणि मतदारांचं व्यवस्थापन यात भाजप आघाडीवर आहे. पण, हे सध्या सोपं वाटत नाही. कारण एका ओपिनियन पोलनुसार काँग्रेस आणि भाजप यांच्यातल्या जागांमध्ये फार कमी तफावत राहण्याची शक्यता आहे. \n\nमात्र, तरीही शहरी मतदार भाजपलाच मतदान करतील ही शक्यता देखील आहे. \n\n\"भाजपला ही निवडणूक आव्हानात्मक जाणार हे निश्चित असलं तरी भाजप गुजरातमध्ये पुढचं सरकार स्थापन करेल हे नक्की.\" असं ओपनियन पोलचा अंदाज लावणाऱ्या संजय कुमार यांनी सांगितलं.\n\nमात्र, यावेळी भाजपचा पराभव होईल असं हार्दिक पटेलला वाटतं. \"यावेळी भाजपचा पराभव झाला नाही, तर गुजरातचे नागरिक भाजपपुढे हतबल झालेले असतील.\" अशी पुस्ती पुढे हार्दिकनं जोडली.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...करण्यात आली. मग हे केलं कोणी?\n\nपरमबीर सिंह - आम्ही फेसबूक, ट्विटर आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मकडून याची माहिती देण्याची मागणी केली आहे. त्यांना समन्स पाठवून रेकॉर्ड देण्यास सांगण्यात आलं आहे. मुंबई पोलिसांविरोधात मोहिम कोणी चालवली? हा प्रोपगेंडा कोणी सुरू केला? याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोव्हिडच्या काळात पोलीस दल लढत असताना हा अजेंडा का चालवण्यात आला हे मला कळत नाहीये. \n\nप्रश्न - हा अजेंडा कोणाचा होता? \n\nपरमबीर सिंह - आमची चौकशी सुरू आहे. लवकरच आम्ही याच्या तळात पोहोचू आणि सत्य ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबई पोलीस काही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करत होते असं पसरवण्यात आलं. पण एनसीबीने दोन्ही प्रकरणं वेगळी आहेत हे मान्य केल. हायकोर्टात हे देखील समोर आलं की सुशांत डृग्ज घेत होता. कोर्टाच्या आदेशाबाबत मी जास्त बोलणार नाही. \n\nप्रश्न - एका बड्या नेत्याला वाचवण्यासाठी पोलिसांनी चौकशी केली नाही या आरोपावर तुम्ही काय म्हणाल?\n\nपरमबीर सिंह - आम्ही कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आमची चौकशी प्रोफेशनल होती. आमची चौकशी योग्य होती हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं. त्यामुळे आमच्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत. हा अजेंडा पसरवणाऱ्या सूत्रधारांवर कारवाई केली जाईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...करता 20 गुण तर ड्रॉ करता 13.3 गुण मिळतील. \n\n4 टेस्टची सीरिज असेल तर जिंकण्याकरता 30, टायकरता 15 तर ड्रॉकरता 10 गुण मिळतील.\n\n5 टेस्टची सीरिज असेल तर जिंकण्याकरता 24 गुण, टायकरता 12, ड्रॉ करता 8 गुण मिळतील. \n\nअॅशेस वर्ल्ड चॅम्पियनशिपचा भाग असेल का?\n\nहो. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात रंगणारी पारंपरिक अॅशेस मालिका चॅम्पियनशिपचा भाग असेल. मात्र सगळ्याच मालिका चॅम्पियनशिपचा भाग नसतील.\n\nदोन वर्षांच्या कालावधीत दोन संघ एकमेकांविरुद्ध ICC फ्युचर टूरचा भाग म्हणून खेळू शकतील. या मालिका टेस्ट चॅम्पियनशिपचा भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...करता त्यांनी काम केलं. \n\nअरविंद केजरीवाल\n\nशिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्यांनी काम केलं. मोफत पाणी आणि मोफत वीजपुरवठा यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा उंचावली. दिल्ली हे देशातलं धनाढ्य राज्य आहे. दरडोई उत्पन्नाच्या निकषावरही दिल्ली अव्वल आहे. त्यामुळे दिल्लीकरांना मोफत पाणी आणि वीज पुरवलं जाऊ शकतं हे त्यांनी दाखवून दिलं. लोकांना अपील होईल अशा गोष्टी त्यांनी केल्या. याचा फायदा त्यांना झाला आहे. लोक हॉस्पिटल आणि शाळांबद्दल बोलले तरी वीज मोफत देणं हा डावपेचातला कळीचा मुद्दा होता. \n\nअरविंद केजरीवाल\n\nमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मचा मुद्दा त्यांनी मांडला नाही. कारण दिल्लीत मतदार कोण आहे हे त्यांना माहिती आहे. या निवडणुका दिल्लीच्या मुद्यांवर व्हावी ही केजरीवालांची इच्छा असेल. \n\nआंदोलनांचा किती परिणाम?\n\nप्रचाराची दिशा नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि एनआरसी या दिशेने असावी असा भाजपचा प्रयत्न असेल. जेएनयू किंवा जामिया इथे होणाऱ्या आंदोलनांमध्ये अन्य राज्यातली माणसं सहभागी होत आहेत. विरोधाचा फटका भाजपला बसेल असं नाही. भाजपला कदाचित फायदा होऊ शकतो परंतु नुकसान नक्कीच नाही. \n\nकाँग्रेसचं काय होणार? \n\nकाँग्रेसची दिल्लतली स्थिती फारशी चांगली नाही. लोकसभेवेळी ते दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यांच्यासाठी ते समाधानकारक होतं. काँग्रेसकडे केजरीवालांसारखा चेहरा नाही जो मुकाबला करू शकेल. दिल्ली मॉडेल ऑफ गव्हर्नन्सची चर्चा होते आहे. मात्र दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांनीच हे प्रारुप विकसित केलं होतं. त्यांनी फ्लायओव्हर उभारले. \n\nशीला दीक्षित\n\nअण्णा हजारे यांच्या आंदोलनामुळे काँग्रेसला खीळ बसली. 2010 नंतर कॉमनवेल्थ गेम्सवेळी भ्रष्टाचाराचा आरोप झाला. काँग्रेस अजूनही त्या मनस्थितीतून बाहेर आलेलं नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा शिक्का बसला. केजरीवाल यांच्या कामात त्रुटी झाल्या असत्या तर काँग्रेसला मुद्दा मिळाला असता तर काँग्रेस आपपेक्षा चांगलं आहे अशी मांडणी करता आली असती. सध्यातरी अशी स्थिती नाही. \n\nजातीचं कार्ड? \n\nफाळणीच्या वेळी पंजाबी समाजाचं प्राबल्य होतं. मात्र गेल्या पंधरा-वीस वर्षात दिललीत पूर्वांचलातील लोकांचं प्रमाण वाढलं आहे. मुंबईत जसं उत्तर प्रदेश आणि बिहारमधली माणसं येतात तसं दिल्लीत या राज्यातून येणाऱ्या माणसांचे लोंढे वाढले आहेत. प्रादेशिक अस्मिता महत्त्वाची ठरते. पंजाबी, मुस्लीम, बिहार अशा ओळखीवर निवडणुका लढवल्या जातात. जातीपेक्षा भाषा कळीचा मुद्दा ठरू शकते. दिल्लीत व्यापारी वर्ग मोठा आहे. अन्य राज्यात जातीचा मुद्दा जेवढा प्रबळ असतो तेवढा दिल्लीत नाही. दिल्लीत उत्तर प्रदेश आणि बिहारच्या मतदारांचं प्रमाण वाढलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...करतात. \n\nझोलिट्यूड (एकांतवास) याच नावाने ओळखला जाणारा रीगा जवळचा परिसर ते अनोळखी लोकांकडे पाहून न हसण्यासारख्या सवयींपर्यंत, अनेक उदाहरणे आहेत. \n\nरिगामध्ये टुर गाईड म्हणून काम करणारे फिलिप बिरझुलिस यांनी 1994 मध्ये लॅटव्हियामध्ये स्थलांतर केलं. लोक एकमेकांना टाळण्यासाठी म्हणून चक्क रस्ता ओलांडतात हे पाहून सुरुवातीला तर त्यांना खूपच आश्चर्यच वाटलं. \n\n\"इतरांना कसं टाळायचं याचा निर्णय हे लोक पाच-दहा मिनिटं आधीच घेऊन टाकतात, हेसुद्धा माझ्या लक्षात आलं,\" ते सांगतात. \n\nदहा हजाराहून जास्त गायकांना एकत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"हत्व देतात, तर फिन्सदेखील खूपच अंतर्मुख असल्याकडे कॉन्स्टे लक्ष वेधतात. \n\nफाईन यंग अर्बनिस्टस् या आर्कीटेक्चर आणि अर्बन प्लानिंग संस्थेच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या एव्हलिना ओझोला म्हणतात, \"अंतर्मुखतेच्या बाबतीत तरी आम्ही एस्टोनियन्सपेक्षा खरोखरच वेगळे नाही.\"\n\nलॅटव्हियन्स हे एकसंघ नाहीत, ही गोष्टसुद्धा आपण लक्षात घेतली पाहीजे. लॅटव्हियामध्ये रशियन आणि इतर अल्पसंख्याक गटांच्या लक्षणीय प्रमाणाबरोबरच विविध भाषिक आणि सांस्कृतिक एकात्मता आहे. सोव्हिएत युनियनच्या धाकात वाढलेली पिढी आणि भांडवलशाही आणि विश्वबंधुत्वाच्या काळात वाढलेली आजची तरुण पिढी यामध्येही पिढ्यांचे अंतर आहेच. त्यामुळे एका विशिष्ट, सर्वसमावेशक सांस्कृतिक गुणधर्माबद्दल बोलणे अशक्य आहे - मग अगदी तो गुण पिढ्यानपिढ्या चालणारा खासगीपणाबद्दलचा का असेना... \n\nलॅटव्हियन लोकांचा हा भिडस्त स्वभाव त्या देशाच्या भौगोलिक आराखड्याशीही जोडलेला आहे, खास करुन कमी लोकसंख्या घनता आणि विपुल धनसंपदा... ओझोला सांगतात, \"(लॅटव्हियन लोकांना) त्यांना आसपास खूप लोक दिसण्याची सवयच नसते. रेस्टॉरंटमध्ये टेबलची वाट बघत थांबावं लागणं किंवा जेवताना दुसऱ्यांच्या खूप जवळ बसावं लागणं यासारख्या घटना फारच दुर्मीळ असतात. इतरांपासून लांब राहाता येईल एवढी पुरेशी जागा या देशात आहे.\"\n\nलॅटव्हियन लोकांना आसपास खूप लोक दिसण्याची सवयच नसते.\n\nलॅटव्हियातील अगदी शहरी लोकांमध्येही निसर्गाविषयीचे प्रेम आणि खेड्यांची सफर अगदीच नित्याची बाब आहे. खास करुन लॅटव्हियन संस्कृतीत घराची फारच मनमोहक प्रतिमा आहे. इतरांपासून अलग, स्वयंपूर्ण, विशेषतः लाकडात बांधलेले ग्रामीण घरकूल...लॅटव्हियन कल्चरल कॅनन या लॅटव्हियातील सर्वांत लक्षणीय समजल्या जाणाऱ्या 99 वास्तू आणि लोकांच्या यादीत अशाच लॅटव्हियन घराचा समावेश आहे. (त्याचबरोबर यामध्ये लॅटव्हियाच्या सुप्रसिद्ध राय ब्रेडचाही समावेश आहे.)\n\nविसाव्या शतकात सोव्हिएत सरकारने सामूहिकरणावर भर दिल्यामुळे या घराचं वास्तव जरी संपुष्टात आलं असलं तरी या घराची संस्कृतीशी जोडलेली प्रतिमा टिकून आहे, याकडे ओझोला लक्ष वेधतात. \n\n\"1948 ते 1950 या काळात, ग्रामीण भागांतील घरांपैकी या घरांची संख्या 89.9 टक्क्यांवरुन 3.5 टक्क्यांवर आली आणि अशाप्रकारे, पारंपरिक जीवन पद्धती प्रभावीपणे समूळ नष्ट झाली,\" त्या सांगतात. \n\nपण आत्मनिर्भरता ही आजही लॅटव्हीयाच्या ओळखीचा एक भाग असल्याचे व्हेर्नेरा..."} {"inputs":"...करावं लागतं.\n\nकलम 41नुसार, पोलिसांना अटक केलेल्या व्यक्तीला जामिनाची प्रक्रिया सांगावी लागते. तसंच यासंबंधी इतर माहितीही द्यायची असते. \n\nएखाद्या व्यक्तीविरोधात तक्रार अर्ज दाखल झाल्यानंतर अथवा सबळ पुरावा मिळाल्यानंतर पोलीस संबंधित व्यक्तीला अटक करू शकतात, असं कलम 41 सांगते. \n\nआरोपी पुन्हा एखादा गुन्हा करू शकतो अथवा साक्षीदारांना प्रभावित करू शकतो, अशी शक्यता असल्यास अटक केली जाते. \n\nया कायद्यांतर्गत पोलिसांना आरोपीला अटकेसंदर्भात माहिती द्यावी लागते. 41D या कलमांतर्गत अटकेत असलेली व्यक्ती पोलीस ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलं जाऊ शकतं. या विशेष कायद्याअंतर्गत 6 महिन्यांत आरोपपत्र दाखल करावं लागतं. तर सर्वसामान्यपणे कायद्याखाली 3 महिन्यांतच आरोपपत्र दाखल करावं लागतं. या कायद्याचा वापर केला असेल तर त्या व्यक्तीस जामीन मिळणं खूप अवघड असतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...करेंच्या घरी पाठवला होता. आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार-विमर्श केल्यानंतर ठाकरे अवघ्या पंधरा मिनिटांत दूरदर्शन स्टुडिओत जाण्यासाठी बाहेर आले.\"\n\nआणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधी काँग्रेसच्या नेत्या होत्या. त्यामुळं आणीबाणीच्या निमित्तानंही काँग्रेस-शिवसेना हा धागा भारताच्या राजकीय इतिहासात जुळला होता.\n\n3) मुंबई महापौरपदासाठी मुरली देवरांना पाठिंबा\n\n1977 साली काँग्रेसचे नेते मुरली देवरा हे मुंबईचे महापौर झाले. विशेष म्हणजे, मुरली देवरा यांना महापौर बनवण्यासाठी शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दिला होता. मुरली द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठिंबा मिळवला. आणि NDAच्या निर्णयापासून वेगळे राहत शिवसेना त्यांच्या पाठीशी उभी राहिली, ज्यांना बाळासाहेब प्रेमाने 'प्रणवबाबू' म्हणायचे.\n\nया निवडणुकीच्या काही दिवासांपूर्वीच संगमा यांनी शरद पवारांशी फारकत घेऊन राष्ट्रवादीतून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला होता.\n\nज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात की बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या पाठिंब्यावर शिवसेनेचे तीन आमदार विधानपरिषदेवर निवडून गेले होते. भारतकुमार राऊत हे महाराष्ट्र टाइम्सचे माजी संपादक आणि शिवसेनेचे माजी खासदार होते.\n\n\"काँग्रेस आणि शिवसेनेनं ठरवलं असतं तर दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकले असते. कारण हे दोन्ही पक्ष वैचारिकरीत्या वेगवेगळे असले तरी प्रॅक्टिकली ते एकत्रित आले असते,\" असं मतही भारतकुमार राऊतांनी व्यक्त केलं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...करेंना अटक करणं राष्ट्रवादीची चूक होती. काही वरिष्ठांच्या हट्टापायी ही कारवाई केली गेली.' अजित पवारांच्या या विधानामुळे छगन भुजबळ चिडले आणि राष्ट्रवादीमध्ये ऐन निवडणुकीत संघर्ष पेटला होता.\n\nपुढे निवडणुका झाल्या आणि निकाल लागला. भाजप-शिवसेनेला बहुमत असतानाही दोन्ही पक्षात मुख्यमंत्रिपदावरून वाद झाला. दोन्ही पक्ष वेगळे झाले आणि तिथूनच महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला नव्यानं सुरुवात झाली.\n\nपवन दहाट म्हणतात, अजित पवारांच्या नाराजीवर आणि हालचालींवर भाजपचं व्यवस्थित लक्ष होतं आणि तेच पुढे त्या नाराजीचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातील अजित पवारांच्या हालचालींमुळे भाजपच्या 'ऑपरेशन लोटस'चे संकेत मिळत होते. ते सिल्वर ओकच्या बैठकीतून सरळ बारामतीला निघून गेले होते. ते बैठकांमध्येही नाराज होते, असं नंतर संजय राऊत म्हणाले. \n\nसंजय राऊत: \"अजित पवार काल रात्री आमच्याबरोबर होते. पण बैठकीत आमच्या नजरेला नजर भिडवत नव्हते. हे शरद पवार साहेबांच्या लक्षात येत होतं. ते अचानक बाहेर पडले. त्यांचा फोन बंद झाला. वकिलाकडे बसले होते असं सांगण्यात आलं. शरद पवारांना ईडीची नोटीस आली तेव्हा महाराष्ट्रात वातावरण निर्माण झालं. तेव्हा अजित पवारांनी राजीनामा दिला. तेव्हात त्यांच्या मनात काळंबेरं आहे हे लक्षात आलं.\"\n\nयादरम्यान काँग्रेस-राष्ट्रवादीची भूमिका मांडताना सातत्यानं काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीकडून नवाब मलिक दिसत होते. अजित पवार हे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते असतानाही ते माध्यमातून पक्षाची भूमिका मांडत नव्हते, किंबहुना ते नाराज असल्याचीच चर्चा अधिक होत राहिली.\n\nगोड बातमीची कशी होती खात्री?\n\nअजित पवारांप्रमाणे 'ऑपरेशन लोटस'ला भाजपच्या गोटातूनही अप्रत्यक्षपणे संकेत दिले गेले होते का, अशी शंका घेण्यास वाव आहे. \n\nयाचं कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवर यांसह अनेक भाजप नेत्यांनी वारंवार हेच सांगितलं होतं की, महाराष्ट्रात भाजपचंच सरकार येईल. \n\nआता महाराष्ट्राला गोड बातमी मिळाली आहे, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. पण आता भाजपला सभागृहात बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. आणि ते होईपर्यंत हे ऑपरेशन लोटस सुरूच राहील, अशी चिन्हं आहेत.\n\nबाजारात अनेक पक्षांचे बरेच आमदार उपलब्ध आहेत, असं भाजप नेते नारायण राणे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले आहेतच. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कऱ्यांचं शोषण करणं सोपं जाईल, असं टीकाकारांचं म्हणणं आहे.\n\nअशा तऱ्हेचे आरोप कंपन्या फेटाळून लावतात आणि कंत्राटी शेतीवर भर देतात. कंत्राटी शेती शेतकऱ्यांसाठी आणि प्रक्रिया करणाऱ्या कंपनीसाठीदेखील लाभदायक आहे, असा त्यांचा दावा असतो.\n\nकंपन्यांच्या संकेतस्थळांवर संतुष्ट आणि यशस्वी कामगारांच्या अनेक कहाण्या आहेत, पण हे केवळ माध्यमांना व नेत्यांना खूश करण्याचे प्रकार आहेत, असे टीकाकार म्हणतात.\n\nअमेरिकेत 80 टक्क्यांहून अधिक बीफचं उत्पादन व त्यावरील प्रक्रिया चार कंपन्यांच्या हातात आहे.\n\n2015 साली 60 ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी कंत्राटं केली जातात. एक विपणनाचं कंत्राट असतं, तर दुसरं उत्पादनाचं कंत्राट असतं.\n\nविपणन कंत्राटामध्ये उत्पादनाच्या वेळी त्या उत्पादनाची मालकी शेतकऱ्यांकडेच असते, तर उत्पादन कंत्राटानुसार बहुतेकदा कंत्राटदार कंपनी शेतकऱ्यांना सेवाविषयक व तंत्रविषयक मार्गदर्शन करते. उत्पादनासाठी त्यांना शुल्क मिळतं.\n\nमाइक विव्हर कंत्राटी शेती करतात. त्यांचा कुक्कुटपालनाचा प्रचंड मोठा व्यवसाय आहे. पण 19 वर्षांनी त्यांनी कंत्राटामधून बाहेर पडायचा निर्णय घेतला.\n\nपायाभूत रचना निर्माण करायला त्यांना 15 लाख डॉलर उधार घ्यावे लागले होते.\n\nते सांगतात, \"मी पायाभूत रचना निर्माण करण्यासाठी 15 लाख डॉलर कर्ज घेतलं. अशा वेळी तो नशीबवान असेल तरच सगळी बिलं भरू शकेल आणि तरीही आपल्या कुटुंबाचं पालनपोषणही सुरळीत ठेवणं त्याला शक्य होईल. नफा इतका कमी असतो की या दोन्ही गोष्टी साधणं अवघड होऊन जातं.\"\n\nअमेरिकेतील अन्नव्यवसाय\n\n'व्हर्जिनिया कॉन्ट्रॅक्ट पॉल्ट्री ग्रोअर्स असोसिएशन'चे अध्यक्ष असलेले माख विव्हर सांगतात, \"पॉल्ट्री व्यवसाय करणाऱ्या अनेक लोकांना हा व्यवसाय सोडावा लागतोय आणि मुलाबाळांची पोटं भरता यावीत यासाठी हे लोक आता नोकऱ्या करत आहेत. स्वतःचं शेत वाचवण्यासाठी कशी तरी कर्जाची परतफेड करण्याची चिंता त्यांना सतावत असते.\n\nमाईक वीव्हर\n\n\"तुम्ही एखाद्या दुकानात जाऊन तीन-चार डॉलर खर्च करून चिकन विकत घेता. पण ते तयार करायला सहा आठवडे गेलेले असतात आणि हे काम करणाऱ्याला केवळ सहा सेंट मिळतात. उर्वरित रक्कम प्रक्रिया करणाऱ्यांच्या व विक्रेत्याच्या खिशात जाते.\"\n\nकंत्राटी शेतीने अमेरिकेतील अन्नव्यवसायाचा व ग्रामीण अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे.\n\n'नॅशनल कॉन्ट्रॅक्ट पॉल्ट्री गोअर्स असोसिएशन' आणि अमेरिकेचे कृषी मंत्रालय यांनी 2001 साली केलेल्या सर्वेक्षणानुसार, केवळ कोंबडीपालनावर अलंबून असलेल्यांपैकी 71 टक्के शेतकरी गरीबीरेषेखाली राहत आहेत.\n\nकुक्कुटपालन आणि मांस उद्योगाच्या केंद्रीकरणाला कार्यकर्ते अनेक वर्षांपासून विरोध करत आहेत. या रचनेत उत्पादकांना लाखो डॉलरांचं कर्ज पेलावं लागतं आणि त्यातील काही जण आत्महत्येसारखी पावलं उचलतात.\n\nअमेरिकेतील शेतकऱ्यांची आत्महत्या\n\nदर वर्षी किती शेतकरी आत्महत्या करतात, याची काही आकडेवारी उपलब्ध नाही. पण 'सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रीव्हेन्शन (सीडीसी)' या संस्थेच्या म्हणण्यानुसार, इतर व्यवसायांच्या तुलनेत..."} {"inputs":"...कल सध्या दिसतो.\n\nआपल्या समाजांसमोरच्या सर्वांत कळीच्या समस्यांवर उतारा शोधण्यासाठी पूर्वी लोक राजकीय नेत्यांकडे जात असत, पण आता अनेक जण अशा परिस्थितीत व्यवसाय क्षेत्रातील नेत्यांकडे आशेने पाहतात.\n\n'सीईओ' मंडळींनी बदलाची धुरा वाहावी, अशी तीन चतुर्थांश लोकांची धारणा आहे. शासन पहिल्यांदा कृती करेल, याची वाट पाहू नये. न्याय्य वेतनापासून ते ऑटोमेशनपर्यंत आणि कार्बन उत्सर्जनापासून ते इंटरनेटच्या नियमनापर्यंत सर्व मुद्द्यांवर सीईओंनी पुढाकार घ्यावा, अशी ही धारणा आहे.\n\nअलीकडेच, एका मोठ्या जागतिक तंत्रज्... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्रोतांचीच निवड अधिकाधिक माणसं करू लागले आहेत. \n\nसमाजमाध्यमांमुळे आपल्याला स्वतःचाच प्रतिध्वनी ऐकवणारे कप्पे तयार झाले, त्यातून समाजातील चिरफळ्या आणखी रुंदावत आहेत आणि कोणत्याही युक्तिवादाची एकच- म्हणजे आपलीच बाजू- आपल्याला पाहावीशी वाटावी, यासाठी ही माध्यमं प्रोत्साहन देतात.\n\nइतरांना ऐकायची इच्छा नसलेल्या मतांबाबतचं साधं वार्तांकन करायचं असेल, तरीही पत्रकारांना ऑनलाइन विश्वामध्ये सातत्याने निनावी धोक्यांना सामोरं जावं लागतं, हा याचा सर्वांत चिंताजनक परिणाम आहे, असं मला वाटतं.\n\nपारंपरिक पत्रकारिता या यावरचा उतारा मानला जात नसून, समस्येचा एक भागच मानला जातो आहे.\n\nपत्रकारांना लक्ष्य करण्याचे, 'ट्रोल' करण्याचे, किंवा धमकावण्याचे आणि अखेरीस त्यांना त्यांचं काम करण्यापासून थांबवण्याचे प्रयत्न रोजच्यारोज होत असल्याचं आपण पाहतो आहोत.\n\nपत्रकारांना शारीरिक धोका व हिंसाचारही वाढत्या प्रमाणात सहन करावा लागतो आहे- अगदी अलीकडे दिल्लीत झालेल्या दंगलीतही हे घडलं.\n\nशेवटी, हे सगळं अभिव्यक्तीस्वातंत्र्यावरचं आक्रमण आहे. भीती अथवा पक्षपात न बाळगता तथ्यं शोधणं, कितीही गैरसोयीचं असलं, तरी सत्तेला सत्य सुनावणं, या आपल्या कर्तव्यांविरोधातलं हे आक्रमण आहे.\n\nयाचे आपल्यावर, लोकशाही म्हणून आणि समाज म्हणूनसुद्धा गंभीर परिणाम होत आहेत.\n\nसत्याच्या उपलब्धतेवर भरवसा नसलेली लोकशाही म्हणजे अधःपतित लोकशाही असते. आणि ज्या समाजामध्ये वाद घालणारे दोन पक्ष आजूबाजूच्या घडामोडींची प्रामाणिक दखल घेऊन त्या आधारे संवाद साधू इच्छित नसतील, तो समाज मूलभूतरित्या कमकुवत झालेला असतो. \n\nजगभरात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या संकटाने यातील हितसंबंध स्पष्ट केले आहेत.\n\nशांत, संयमी व अचूक पद्धतीने केल्या जाणाऱ्या वार्तांकनावर, त्यातून मिळणाऱ्या आवश्यक माहितीवर लोकांनी भरवसा ठेवणं किती महत्त्वाचं असतं, हे या संकटकाळात अधोरेखित झालं आहे.\n\nअव्यवस्थेच्या युगामध्ये विश्वासार्ह बातमी\n\nत्यामुळेच आपल्यासारख्या पारंपरिक माध्यमकर्मींवर अभूतपूर्व मौलिक भूमिका निभावण्याची जबाबदारी आली आहे, असं मला वाटतं.\n\nआपल्यासाठी आधारभूत असलेली मूल्यं- आणि आपल्या कामाची चौकट निश्चित करणारी चांगल्या पत्रकारितेची तत्त्वं- आज, कधी नव्हे इतकी गरजेची ठरली आहेत.\n\nही स्थिती मोठी संधी घेऊन आली आहे. माध्यमांवरील विश्वासाबद्दलची आपली बांधिलकी दृढ करण्याची आणि बातम्यांच्या सचोटीमागे ठामपणे उभं..."} {"inputs":"...कलही त्यांनी केली होती. \n\n2014 च्या लोकसभा निवडणुकांनंतर नरेंद्र मोदी यांच्या जादूसमोर लालूप्रसाद यांचा प्रभाव दिसणार नाही असं बोललं जात होतं. परंतु लालू यांनी नितीशकुमार यांच्या मदतीने बिहारमध्ये अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांना निष्प्रभ करून दाखवले होते.\n\nनुकतीच लालू यांचे त्यांच्या राजकीय प्रवासावर आधारीत आत्मचरित्र प्रसिद्ध झाले आहे. रुपा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या गोपालगंज टू रायसिना, माय पॉलिटिकल जर्नी या पुस्तकात त्यांनी आपल्या अत्यंत कमी वयातच नक्कल करण्याची सवय लागली होती असं लिहिलं आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"भाजपासह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र त्यांनी यानंतर राममंदिर रथयात्रा करणाऱ्या लालकृष्ण अडवाणी यांना अटक केली होती.\n\nत्यावेळी त्यांनी गांधी मैदान येथे केलेल्या भाषणाची आठवण आजही लोकांना आहे. त्यात ते म्हणाले होते, जर माणूसच राहिला नाही तर मंदिरात घंटा कोण वाजवेल? जर माणूसच राहिला नाही तर मशिदीत प्रार्थना कोण करेल. नेते, पंतप्रधान यांच्या जीवाची किंमत आहे तितकीच सामान्य माणसाच्या जीवनाचीही किंमत आहे. माझं सरकार राहो या जावो दंगल घडवणाऱ्यांशी समझोता करणार नाही.\n\nलालू यांनी अडवाणी यांना अटक केली आणि त्यानंतरसुद्धा बिहारमधून कोणत्याही प्रकारच्या दंगलीची बातमी आली नाही. मात्र त्यानंतर लालू यांनी भाजपा आणि रा. स्व. संघ यांना कायमस्वरुपी राजकीय शत्रू बनवले.\n\nलालू प्रसाद यादव यांना राष्ट्रीय माध्यमांनी नेहमीच खलनायकाप्रमाणे प्रस्तुत केले. मात्र एकापाठोपाठ एक प्रचारसभा घेत लालूप्रसाद विरोधीपक्षांना आपली ताकद दाखवत राहिले.\n\nत्यांच्या प्रचारसभांची नावंही मोठी रोचक असंत. त्यांच्या पहिल्या रॅलीचं नाव गरीब रॅली होतं. 1995 साली झालेली ही रॅली बिहारमध्ये झालेल्या मोठ्या रॅलीपैकी एक होती. 1997 साली लालू यांनी रॅलीचं नाव बदलून महागरीब रॅली असं नाव ठेवलं. 2003 साली घटत्या जनाधाराकडे पाहून त्यांनी लाठीरॅलीचं आयोजन केलं होतं. त्यानंतर चेतावनी रॅली, भाजपा भगाओ-देश बचाओ अशा रॅलीमध्ये लोकांना गोळा करण्यात ते यशस्वी झाले.\n\nसामान्य लोकांशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या खुबीला त्यांचे विरोधकही मानतात.\n\nजनता दल युनायटेडचे प्रवक्ते राजीव रंजन सांगतात, त्यांची शैली नैसर्गिक आहे आणि लोकांशी जोडून घेण्यात त्यांचा हात धरणारा कदाचित दुसरा नेता सापडणार नाही हे निश्चित. परंतु परिवार आणि भ्रष्टाचारामुळे त्यांनी स्वतःला विसंगत बनवलं आहे.\n\nलालू प्रसाद यादव जेलमध्ये असल्यामुळे बिहारमध्ये त्यांच्या पक्षाच्या राजकारणावर परिणाम झालेला दिसून येत आहे. महागठबंधनच्या जागा आणि उमेदवारांना ठरवण्यात फार वेळ गेला. तसेच लालू प्रसाद यांचा मोठा मुलगा बंडखोरी करत मैदानात उतरला. यावरून राजद पक्षाची स्थिती कमकुवत असल्याचे अनुमान काढले जात आहे. तसेच लालू बाहेर असते तर अशी स्थिती आलीच नसती असं बोललं जात आहे.\n\nपरंतु त्यांच्या अनुपस्थितीमुळे राजदच्या स्थितीवरही परिणाम होईल का हा मोठा प्रश्न आहे.\n\nराजीव रंजन सांगतात, नितिश कुमारजींनी ज्या प्रकारे..."} {"inputs":"...कल्याण समितीसमोर नेण्याचा निर्णय घेवून अधिकारी मुलीला घेवून पोलीस स्टेशनकडे निघाले. मुलगी सुखरूप होती. पण, राज्यातील प्रत्येक अल्पवयीन मुलगी सुरक्षित आहे? या बालविवाहांची कारणं का? लॉकडाऊन दरम्यान बालविवाह अचानक का वाढले? \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना महिला बालकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त मनिषा बिरारीस म्हणतात, \"लॉकडाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती, काम नसल्याने मजुरी नाही. दैनंदिन खर्चासाठी पैशाची विवंचना. त्यात शाळा बंद असल्याने मुली घरी होत्या. लॉकडाऊनमुळे कमी खर्चात होणारं लग्न. समोरू... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याची धमकी दिली. पुणे सोडून सोलापूरला आलो. पण, परिस्थिती बदलली नाही. मग नाईलाजाने लग्नानंतर त्रास होणार नाही याचा विचार करून लग्नास होकार दिला.\" \n\n21 व्या शकतातही मुलींना काय सोसावं लागतंय. छेडछाडीला कंटाळून या मुलीला आपल्या स्वप्नांचा बळी देत लग्नाच्या बेडीत स्वत:ला बांधून घेणं जास्त सुरक्षित वाटलं. मुलीचं दुख: तिच्या मनाला होणाऱ्या वेदना, बापाचं काळीज हेलावून टाकणाऱ्या होत्या. मुलीसाठी सर्वस्व देण्यास तयार असलेला बापही मग हळवा होताना पहायला मिळाला. \n\n2015-16 मध्ये राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या माहितीनुसार, देशातील 70 जिल्ह्यात बालविवाह होण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यात महाराष्ट्रातील 17 जिल्हे आहेत. या रिपोर्टनुसार, मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात बालविवाहाचं प्रमाण जास्त असल्याचं आढळून आलं आहे. \n\nयाबाबत बोलताना राज्याच्या महिला बालकल्याण विभागाचे आयुक्त, ऋषीकेश यशोद म्हणाले, \"मागील वर्षाच्या बालविवाहांच्या तुलनेत यंदा संख्या दुप्पट झाली आहे. लॉकडाऊनच्या काळात 214 पेक्षा जास्त बालविवाह थांबवण्यात आले. यामध्ये सर्वात महत्त्वाचं आव्हान म्हणजे, लोकांची मानसिकता. अनेक प्रकरणं सामाजिक दबावामुळे आपल्यासमोर येत नाहीत. तक्रार आल्याशिवाय प्रो-अॅक्टिव्हली आपल्याला कारवाई करता येत नाही.\" \n\n\"राज्यातील 17 जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचं प्रमाण जास्त आहे. यातील 80 टक्के मराठवाड्यातील आहेत. पण, आश्चर्याची गोष्ट म्हणजे सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिकसारख्या औद्योगिक जिल्ह्यांमधूनही सरासरीपेक्षा जास्त प्रकरणं समोर येत आहेत. आर्थिक मागासलेपण आणि स्थलांतरीत मजुरांची संख्या जास्त असल्याने या वर्गात ही समस्या जास्त आढळून येते,\" असं ते पुढे म्हणाले.\n\nज्या दिवशी करमाळ्यात 13 वर्षाच्या मुलीचं लग्न थांबवण्यात आलं. त्याचदिवशी सोलापूरात 2 अल्पवयीन मुलींचं लग्न रोखण्यात यश आलं. याबाबत बोलताना सोलापूरच्या बालकल्याण समितीच्या अध्यक्ष अनुजा कुलकर्णी म्हणाल्या, \"बालविवाहाची माहिती कोणत्याही वेळी येऊ शकते. अगदी रात्री-अपरात्री सुद्धा. त्यामुळे एकीकडे आमची टीम बालविवाह रोखण्यासाठी प्रयत्नांशी शर्थ करत असताना दुसरीकडे लग्नाची तयारी सुरू असते. त्यामुळे आम्हाला 24 तास सतर्क रहावं लागतं.\" \n\nबालगृहात आम्हाला भेटलेल्या तिसऱ्या मुलीची परिस्थिती वेगळी होती. या मुलीचं आई-मावशीने जबरदस्ती लग्ना लावून दिलं होतं. \"लग्न केलंस तर घरी रहा, नाहीतर घर सोड..."} {"inputs":"...कवी आणि भाषा अभ्यासक यांचा बहुसंख्येने समावेश आहे, त्यांनी एका कवीच्या कवितांना अश्लील-आक्षेपार्ह ठरवून, त्या समाजातल्या सर्व लोकांना वाचायच्या लायकीच्या नाहीत, असा निर्णय का घेतला असावा?\n\n'द वर्डस'ची पुस्तक खरेदी योजनेसाठी निवड ते त्याची रद्दबातलता, यादरम्यान या कवितासंग्रहाला मिळालेला साहित्य अकादमी पुरस्कार, हे तर यामागचं कारण नाही ना?\n\nनिलबा खांडेकर यांचं पुस्तक\n\nगोव्यातल्या साहित्य जगताचा कानोसा घेतल्यावर असं म्हणणारे बरेच जण आढळतात की साहित्य अकादमी पुरस्कारावर डोळा ठेवून इथे हेव्यादाव्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणून तिची दखल घ्यायची.\n\nनिलबा खांडेकर\n\nकवींच्या बंदीवरच्या सगळ्या प्रकरणांमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे, अनेकांना कवीच्या शब्दांची भीती वाटते. चिंता वाटते. घृणा वाटते. असे हे बंदीयोग्य कवी त्यांना आपल्यावरची आफत वाटते.\n\nकारण आपल्या कल्पनेतल्या संस्कारी समाजाला त्यांचे शब्द धोका पोचवतात. त्याच्या धारणांना छेद देतात. त्याच्या मनात नको त्या प्रतिमा निर्माण करतात. त्याला प्रक्षुब्ध करतात.\n\nकदाचित त्यामुळे तो समाजच धोकादायक वळणावर जाईल, असा काल्पनिक भयगंड या मंडळींना सतावत असतो. संत तुकारामांच्या अभंगातल्या 'भले तरी देऊ गांडीची लंगोटी' या ओळीचं 'भले तरी देऊ कासेची लंगोटी', असं तथाकथित शुद्धीकरण करणारे आचार्य प्र. के. अत्रे यांच्या मनात असाच भयगंड नव्हता ना, असा प्रश्न पडतो.\n\nमर्ढेकरांच्या 'माझे लिंग शिवलिंग' या ओळीतली लिंगवाचक तुलना संस्कृतीरक्षकांना झोंबली आणि मर्ढेकरांना अश्लीलताविरोधी खटल्याला सामोरं जावं लागलं तर वसंत गुर्जरांच्या 'गांधी मला भेटला' कवितेतली शब्दवर्णनं वाचून (ज्यांनी हयातभर गांधीजींना पाण्यात पाहिलं असे) पतित पावन संघटनेचे सदस्य संतप्त झाले आणि त्यांनी गुर्जरांना कोर्टात खेचलं.\n\nपोलिसांनीही कवीवरच्या या कारवाईत 'न भुतो' अशी तत्परता दाखवली. विष्णू सूर्या यांच्या 'सुदिरसुक्त' मधल्या 63 कवितांमधल्या चार ओळी विशिष्ट समाजगटातल्या लेखक-कवी-राजकारण्यांना जातीयद्वेषाने भारलेल्या, निरर्गल आणि आत्यंतिक आक्षेपार्ह वाटल्या, तर दिनकर मनवरच्या 'पाणी कसं असतं' या कवितेतल्या 'अदिवासी मुलींच्या स्तनासारखं जांभळं' या एका ओळीवर समाजातल्या सगळ्या आदिवासी-बिगर आदिवासी संघटना पेटून उठल्या आणि कवीला तुरुंगात टाकण्याची भाषा करू लागल्या. \n\nज्यांनी आयुष्यात आपल्या शालेय वर्षांतला किरकोळ भाग सोडला तर कविता कधी वाचलेली नसते, ज्यांना कविता म्हणजे काय हे माहीत नसतं, ज्यांना कवी आणि कवितेशी काहीही देणं घेणं नसतं असे लोक मूठभर 'अकवितिक' लोकांच्या बहकाव्याला बळी पडून कवींच्या विरोधात गोळा होतात. \n\nत्या मूठभर लोकांना आपले उपद्रवकारी हितसंबंध शाबूत ठेवायचे असतात अथवा निर्माण करायचे असतात, हे अशा मोहिमांच्या मागचं प्रमुख कारण आहे. त्यांचा मेंदू गुडघ्यात असतो आणि त्यांच्या गुडघ्यात राजकारणाच्या वाट्या बसवलेल्या असतात.\n\nत्यांच्या सहाय्याने ते लेखक-कवींवर दहशत निर्माण करतात, कारण लेखक-कवी निरुपद्रवी असतात आणि त्यांच्या मागे..."} {"inputs":"...कशी काय असू शकते.\n\n350 महिला आणि महिला हक्क संघटनांनी माजी न्यायमूर्तींनी पत्र लिहून अपील केली आहे. \"न्याय आणि निष्पक्षतेच्या बाजूनं आज बोलायची गरज आहे. कारण यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं आहे. खूप मेहनतीनं ही प्रणाली उभी केली आहे, त्याचं रक्षण करायला पाहिजे,\" असं त्या महिलांनी लिहिलं आहे.\n\nन्यायपालिकेवर आपला विश्वास कायम राहावा यासाठी या महिलांनी न्यायपालिकेचीच मदत मागितली आहे.\n\nअमेरिकेतही अशीच घटना घडली होती.\n\nफक्त याच महिला नाहीतर, सातासमुद्रापार... उर्वरित लेख लिहा:","targets":"व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कसभा निवडणुकीत आणि नंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिसेल असं खोरेंना वाटतं. \n\n\"आज महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांव्यतिरिक्त रिपब्लिकन चळवळीतला एकही नेता आक्रमक नाही. विशेषत: आठवलेंचा एकही उमेदवार रिंगणात नाही. कवाडे आणि गवई गट हेही कॉंग्रेसच्या सावलीत काम करताहेत. त्यांना स्वत:ची ओळख नाही. अशा स्थितीत प्रकाश आंबेडकरांनी जी भूमिका घेतली आणि स्वत:चा `भारिप बहुजन महासंघ` बाजूला ठेवून तो `वंचित बहुजन आघाडी`मध्ये विलीन केला. AIMIMसारख्या मुस्लीम मतदार मागे असलेल्या पक्षालाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला होता.\n\n\"त्याच पद्धतीनं गेल्या ५-७ वर्षांत तो AIMIMकडे आकर्षित झाला होता. पण आता मोदी सरकारची ही पाच वर्षं पाहता मुस्लीम समाज हा कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे राहणार असं मला वाटतं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांकडे बौद्ध समाजात एक वर्ग राहील असं दिसतं आहे. ते जरी बारा बलुतेदार वगैरे असा प्रयोग केला असं म्हणत असले तरी बाकी समाज त्यांच्याकडे जातील असं वाटत नाही.\" \n\n\"असे प्रयोग राजकारणात चटकन यशस्वी होत नाहीत. त्यासाठी खूप वर्षांची मेहनत लागते. तशा पद्धतीचं समीकरण जुळवून आणावं लागतं. पण ते प्रकाश आंबेडकरांभोवती जुळून आलं आहे असं मला वाटत नाही. त्यामुळे `वंचित आघाडी`ला कितपत यश मिळेल याबाबत माझ्या मनात शंका आहे,\" समर खडस म्हणतात.\n\nमहाराष्ट्रात 'वंचित आघाडी'सारखे सर्वांना एकत्र आणण्याचे यापूर्वीही 'रिडालोस'सारखे प्रयत्न झाले. भीमा कोरेगांव प्रकरणानंतर जी भावना निर्माण झाली तशीच आक्रमक भावना खैरलांजी प्रकरणानंतरही तयार झाली होती. पण या भूतकाळातल्या राजकीय-सामाजिक घटनांचा तत्कालीन निवडणुकींच्या गणितावर परिणाम झाला नव्हता. मग यावेळेस तसं होईल की वेगळं चित्र असेल? \n\n \"खैरलांजी प्रकरणानंतर जे झालं तो केवळ निषेधाचा उद्रेक होता. पण भीमा कोरेगांव प्रकरणानंतर अस्मितांची उजळणी झाली. निषेधाचा असा उद्रेक अशा अनेक प्रकरणांत यापूर्वीही घडून आला होता. आणि त्या काळात असणारं सरकार हे आपल्याच विचारांचं आहे अशी भूमिका होती. पण आता भीमा कोरेगांव हे प्रकरणात अस्मितांची झालेली उजळणी, त्याअगोदर मराठा मोर्चांनी अॅट्रॉसिटीच्या बाबतीत घेतलेली भूमिका आणि आपल्या अस्मितांना आव्हान दिलं जात आहे अशी भूमिका आंबेडकरी चळवळीतल्या तरुणांमध्ये निर्माण होणं हे वेगळं आहे. त्यामुळे आपल्याला पुन्हा जातीच्या वरवंट्याखाली दाबण्याचा प्रयत्न होतो आहे का असा दलित समाजातला बहुतांश वर्ग विचार करतोय. त्यामुळेच `वंचित बहुजन आघाडी`च्या सभांमध्ये गर्दी वाढली आहे,\" अरुण खोरे त्यांचं विश्लेषण मांडतात. \n\nजसा महाराष्ट्रात दलित मुस्लिम मतं एकत्र आणण्याचा हा प्रयोग होतो आहे तसा उत्तर प्रदेशमध्ये यादव आणि दलित मतं एकत्र करण्याचा प्रयत्न सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये काय होणार? जेव्हा देशातल्या दलित मतांचा विचार केला जातो तेव्हा सर्वाधिक महत्त्व अर्थात उत्तर प्रदेशकडे जातं. त्याचं कारण अर्थात एकूण ८० लोकसभेच्या जागा असल्यानं इथूनच दिल्लीच्या तख्ताचा मार्ग सुकर होतो आणि इथल्या..."} {"inputs":"...कसा मिळवायचा. याविषयी कुणालाच माहिती नव्हती. हेच गुपित जाणून घेण्यासाठी कंपनीने रॉबर्ट फॉर्च्यून यांना चीनमध्ये पाठवलं. \n\nया कामासाठी त्यांना चीनमधल्या त्या भागांमध्ये जायचं होतं, जिथे कदाचित मार्को पोलोनंतर कुठल्याच युरोपीय नागरिकाने पाय ठेवला नव्हता.\n\nफोजियान प्रांतातल्या डोंगरांमध्ये सर्वांत उत्कृष्ट काळा चहा पिकवला जातो, असं त्यांना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी आपल्या एका साथीदाराला तिथे जायला सांगितलं. \n\nफॉर्च्यून यांनी मुंडण केलं, खोटी शेंडी ठेवली आणि चीनी व्यापाऱ्यांसारखा पेहरावही केलाच. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"भारतात नेण्यात ते यशस्वी झाले. ईस्ट इंडिया कंपनीने आसाममधल्या डोंगररांगांमध्ये चहाचे मळे फुलवायला सुरुवात केली. \n\nमात्र इथे एक चूक झाली. जी रोपं त्यांनी चीनमधून आणली होती त्यांना चीनमधल्या थंड हवामानाची सवय होती. आसाममधलं उष्ण हवामान त्यांना मानवलं नाही आणि हळूहळू ती सुकू लागली.\n\nसर्व प्रयत्न वाया जाणार एवढ्यात एक विचित्र योगायोग घडला. याला ईस्ट इंडिया कंपनीचं भाग्य म्हणा किंवा चीनचं दुर्भाग्य. मात्र त्याचदरम्यान आसाममध्ये उगवणाऱ्या एका झाडाचं प्रकरण समोर आलं. \n\nहे झाड रॉबर्ट ब्रास नावाच्या स्कॉटिश व्यक्तीने 1823 साली शोधलं होतं. चहाशी साधर्म्य असलेलं हे रोप आसाममध्ये जंगली वनस्पतीप्रमाणे उगवायचं. मात्र यापासून तयार होणारं पेय चहापेक्षा कमी प्रतिचं होतं, असं तज्ज्ञांना वाटायचं. \n\nफॉर्च्यूनच्या रोपांना आलेल्या अपयशानंतर कंपनीने आपला मोर्चा या नव्या रोपाकडे वळवला. संशोधनाअंती फॉर्च्यून यांच्या लक्षात आलं की हे झाड आणि चीनमधल्या चहाच्या झाडांमध्ये बरंच साम्य आहे.\n\nचीनमधून तस्करी करून आणण्यात आलेली रोपं आणि तंत्र आता यशस्वी झाले. त्या विशिष्ट पद्धतीने पीक घेतल्यानंतर लोकांना हा नवा चहा खूप आवडला. आणि अशा प्रकारे कॉर्पोरेट जगतात इतिहासातली बौद्धिक मालमत्तेची सर्वांत मोठी चोरी अपयशी ठरता ठरता यशस्वी झाली. \n\nचहाचे मळे\n\nस्वदेशी चहाच्या यशानंतर कंपनीने आसाममधला मोठा भूभाग भारतीय रोपांच्या पिकासाठी आरक्षित केला आणि व्यापाराला सुरुवात केली. अल्पावधीतच इथल्या उत्पादनाने चीनलाही मागे टाकलं.\n\nनिर्यात घटल्याने चीनमधले चहाचे मळे सुकू लागले आणि चहासाठी प्रसिद्ध असणारा देश आता एका कोपऱ्यात ढकलला गेला.\n\nइंग्रजांनी चहा बनवण्याच्या प्रक्रियेत एक नवी सुरुवात केली. चीनमध्ये तर हजारो वर्षांपासून उकळत्या पाण्यात चहाची पानं टाकून चहा बनवला जाई. इंग्रजांनी यात साखर आणि नंतर दूध टाकायला सुरुवात केली. \n\nखरंतर आजही चहामध्ये दुसरा एखादा पदार्थ टाकणं, चीनच्या लोकांना विचित्र वाटतं. इकडे भारतात लोकांनी इंग्रजांच्या इतर अनेक सवयींप्रमाणेच चहाही आपलासा केला आणि घराघरात साखर, दूध टाकून केलेला फक्कड चहा बनू लागला. \n\nअमेरिकी क्रांतीमध्ये भारताची भूमिका\n\nचहाच्या कथेत भारताच्या भूमिकेचा एक पुरावा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी 1985 साली अमेरिका दौऱ्यावेळी सादर केला. काँग्रेसच्या संयुक्त संमेलनाला संबोधित करताना ते म्हणाले, भारतात पिकणाऱ्या..."} {"inputs":"...का कायद्याचा वापर करण्याचं ठरवलं. या कायद्यान्वये दोघांमध्ये दहा वर्षांचं अंतर असेल तर एक प्रौढ व्यक्ती दुसऱ्या प्रौढ व्यक्तीला दत्तक घेऊ शकतो. \n\nत्यामुळे आता फिलीस कायदेशीररित्या अवरोमच्या आजी बनल्या. \n\nदोघांनी हा निर्णय घेण्यात थोडाही उशीर केला नाही. \n\nफिलीस सांगतात, मी हे अवरोमसोबत कायदेशीर नातं प्रस्थापित करण्यासाठी एक मार्ग म्हणून केलं.\n\nबीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या सांगतात, आमच्या दोघांमधलं नातं म्हणजे व्यभिचार होता. \n\nलिलियन या गोष्टी गंभीरपणे समजावून सांगतात, आम्हाला हे कधीच विचित्र व... उर्वरित लेख लिहा:","targets":"दत्तक घेतलं. आता तो त्यांचा मुलगा होता. अनेक कायदेशीर चढ-उतारानंतर त्यांचं कुटुंब अखेरीस पूर्ण झालं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...का यांना आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काम करण्यासोबतच राज्यातील विविधतेला आणखी सर्वसमावेशक बनवण्यासाठी काम करण्याची इच्छा आहे. \n\nफराह खान\n\nपाकिस्तानी वंशाच्या फराह खान कॅलिफोर्नियाच्या अरवाईन शहरात महापौरपदाच्या निवडणुकीत उभ्या आहेत.\n\nफराह खान तिसऱ्या वर्षी अमेरिकेत आल्या होत्या. त्यांची आई लाहोरची आहे. तर वडील कराचीचे आहेत. 2004 ला कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक होण्यापूर्वी त्या शिकागो आणि सॅनफ्रॅन्सिस्कोमध्ये वाढल्या. \n\nस्थानिक स्वयंसेवी संस्थांसोबत मिळून काम केल्यानंतर त्यांनी सिटी काऊंसिलच्या सदस... उर्वरित लेख लिहा:","targets":"माझ्या मुलांना आपलेपणा वाटावा यासाठी तिथं काम केलं. त्यांनी हिंदू धर्म पूर्णपणे समजून घ्यावा, असं मला वाटायचं. आपण तर आपल्या घरांमध्ये धर्माबद्दल चर्चाही करत नाही.\"\n\nस्थानिक राजकीय नेत्यांसोबत काम करताना त्यांना बराच अनुभव मिळाला. त्यांनी 2018 मध्ये निवडणुकीत विजय मिळवला. आता पुन्हा त्या मैदानात आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...का याचा शोध घेण्यासाठी या शिळावर्तुळांमध्ये उत्खनन करावे लागते, अनेकदा अवशेष सापडतातही. मात्र तळ कोकणात प्रतिवर्षी होणाऱ्या तुफान पावसाने इथला मातीचा वरचा मोठा थर पूर्णपणे वाहून गेला असून सध्या पाहायला मिळते ते जांभा दगडाचे पठार किंवा सडा. तळ कोकणातल्या तुफान पावसामुळे या भागात पुरातत्वीय बाबी तुलनेने कमी सापडतात.\" \n\n'सेक्रेड ऑलवेज अ सेक्रेड'\n\nशिळावर्तुळांबद्दल अधिक माहिती देताना परब सांगतात, \"मात्र पेंडूरच्या बाबतीत बोलायचे तर अजस्त्र असे हे शिळाखंड किंवा घुमड्याच्या बाबतीत शिळावर्तुळ पावसाच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"दफने विदर्भात शेकडो आहेत. पुण्याजवळही काही आढळली आहेत. त्यांचा शोध डेक्कन कॉलजचे डॉ. ह. धी. सांकलिया यांनी लावला. विदर्भातील महापाषाणीय संस्कृतीचा सखोल अभ्यास डॉ. शां. भा. देव यांनी केला. तिथे खूप विस्तृत महापाषाणीय स्मशाने आहेत. ही सगळी शिळावर्तुळंच आहेत. त्यांचा व्यास 10-30 मीटर इतका आहे. शिळावर्तुळांची मधली जागा मृताचे अवशेष पुरण्यासाठी वापरली असते. ती प्रामुख्याने नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यांत आढळतात.\"\n\nढवळीकर पुढे लिहीतात, \"महापाषाणीय दफनांमध्ये सहसा आढळणारी पद्धत अशी की, मृत व्यक्तीस किंवा तिच्या अस्थी व इतर वस्तू पुरण्यासाठी पुरेसा होईल एवढा खड्डा खणला जात असे. खड्ड्यात मृत शरीर किंवा अस्थिकुंभ व त्यासोबत खापराची भांडी ठेवण्यात येत. या भांड्यांमध्ये मृतात्म्यांसाठी अन्नपाणी ठेवत असावेत. याखेरीज कुऱ्हाडी, तलवारी, खंजीर, घोड्याचे अलंकार यासारख्या लोखंडी वस्तूही ठेवल्या जात. अशा रीतीने पूर्ण सामग्री भरली की खड्डा मातीने बुजवला जाईल. त्यावर दगडधोंडे, माती यांचा एक ढिगारा रचला जात असे आणि त्याच्याभोवती थडग्याच्या जागी निदर्शक म्हणून 'शिळावर्तुळ' उभं केलं जात असे.\"\n\nघुमडे गावात आढळलेली महापाषाणीय शिळावर्तुळे, समाध्या आणि मध्ययुगीन समाध्या, व्यापारी मार्गांचा हा नकाशा\n\nमग, सिंधुदुर्गातील घुमडे गावात आढळलेली शिळावर्तुळं ही देखील स्मशानेच आहेत काय? असा प्रश्न परब यांना विचारला असता ते सांगतात, \"घुमडे गावात आढळलेली ही स्मारकं जांभा खडकाच्या पठारावर आहेत. इथे पाऊस जोरदार होतो. त्यामुळे इथल्या शिळावर्तुळांवर असलेली माती वाहून गेली असावी. सध्या दिसत असलेलं शिळावर्तुळांचं स्वरुप हे स्मारकांप्रमाणे दिसत आहे. त्यामुळे सध्या तरी या शिळावर्तुळांना स्मशानं संबोधता येणार नाही. पण म्हणून ती स्मशानं नाहीत असंही म्हणता येणार नाही.\"\n\nस्मारकं की स्मशानं?\n\nघुमडे गावातील या शिळावर्तुळांच्या कालखंडाबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीने मुंबईस्थित ज्येष्ठ पुरातत्वज्ञ डॉ. कुरुष दलाल यांच्याशी बातचीत केली.\n\nदलाल सांगतात, \"भारतात कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये इ.स.पूर्व 1000 ते इ.स. 300 या कालखंडात उभारण्यात आलेली अशी शिळावर्तुळे आढळली आहेत. महाराष्ट्रात पुण्यात आणि विदर्भात इ.स.पूर्व 600-700 या कालखंडात उभारण्यात आलेली शिळावर्तुळं दिसतात. हा सगळा कालखंड अश्मयुगानंतरचा कालावधी आहे. या काळात मृतांना पुरण्यासाठी स्मशानं उभारली जात. त्यात..."} {"inputs":"...का संगीत समारंभात गेल्याचं त्याचं म्हणणं होतं. \n\nअक्षय ठाकूर\n\n34 वर्षांचा बस क्लिनर अक्षय ठाकूर बिहारचा आहे. घटनेच्या पाच दिवसांनंतर अक्षयला बिहारमधून अटक करण्यात आली होती. \n\nअक्षयवर बलात्कार, हत्या आणि अपहरणासोबतच पुरावे नष्ट करण्याचाही आरोप होता. \n\nअक्षय त्याच वर्षी बिहारहून दिल्लीला गेला होता. \n\nविनयप्रमाणेच अक्षयनेही घटनेच्यावेळी आपण बसमध्ये नव्हतो, असा दावा केला होता. \n\nपवन गुप्ता\n\nफळ विक्रेता असणाऱ्या 25 वर्षांच्या पवन गुप्तानेही आपल्या इतर साथीदारांप्रमाणेच घटन घडली त्यावेळी आपण बसमध्ये न... उर्वरित लेख लिहा:","targets":". त्या रात्री 23 वर्षांची फिजियोथेरपी अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी आणि तिच्या मित्रावर चालत्या बसमध्ये हल्ला झाला. तरुणीवर सहा जणांनी अत्यंत क्रूरपणे बलात्कार केला आणि त्यानंतर दोघांनाही रस्त्यावर फेकून दिलं गेलं. \n\nया प्रकरणी पोलिसांनी बस ड्रायव्हरसह पाच जणांना अटक केली होती. यात अल्पवयीन तरूणाने सर्वाधिक क्रौर्य केल्याचे आरोप होते. \n\nतरुणीला दिल्लीतील ह़ॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तिची परिस्थिती दिवसेंदिवस ढासळत गेली. तिला उपचारांसाठी सिंगापूरमधल्या हॉस्पिटलमध्येही नेण्यात आलं होतं. \n\nमात्र, तिथेही तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि 29 डिसेंबर रोजी तिने अखेरचा श्वास घेतला. \n\nफास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी\n\nनिर्भया प्रकरणावरून संपूर्ण देशभरात जोरदार निदर्शनं झाली आणि बलात्कारविरोधी कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात आली. \n\n23 डिसेंबर 2012 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या प्रकरणाच्या जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आलं. \n\n3 जानेवारी 2013 रोजी पोलिसांनी 33 पानी आरोपपत्र दाखल केलं. 21 जानेवारी रोजी कॅमेऱ्याच्या देखरेखीत 6 आरोपींविरोधात कोर्टात सुनावणी सुरू झाली. \n\nअल्पवयीन आरोपीची सुनावणी करणाऱ्या जुवेनाईल जस्टिस बोर्डाने 28 जानेवारी रोजी दिलेल्या एका महत्त्वाच्या निकालात आरोपीला अल्पवयीन घोषित केलं. 2 फेब्रुवारी रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाने उर्वरित चारही आरोपींवर आरोप निश्चित केले. \n\nसुनावणी सुरू असतानाच 11 मार्च रोजी राम सिंह तिहार कारागृहात त्याच्या सेलमध्ये मृतावस्थेत आढळला. \n\n31 ऑगस्ट 2013 रोजी जुवेनाईल जस्टीस बोर्डाने अल्पवयीन आरोपीला निर्भयावर बलात्कार आणि हत्येसाठी दोषी ठरवत तीन वर्षांची शिक्षा सुनावली. \n\n3 सप्टेंबर 2013 रोजी फास्ट ट्रॅक कोर्टाची सुनावणी पूर्ण झाली. यात 130 हून जास्त बैठका झाल्या आणि शंभराहून अधिक साक्षीदार तपासण्यात आले. \n\nप्रत्यक्षदर्शी म्हणून निर्भयाच्या मित्राला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. तो या प्रकरणातला सर्वांत महत्त्वाचा साक्षीदार होता. \n\nआरोपींविरोधात भारतीय दंड संहितेअंतर्गत बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, अनैसर्गिक गुन्हा, चोरी, चोरीदरम्यान हिंसा, पुरावे नष्ट करणं आणि गुन्हेगारी कट रचण्यासारखी कलमं लावण्यात आली. \n\nप्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या तारखा आणि निर्णय\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"...का?अपेक्षेप्रमाणे याचं उत्तर कुणाकडेही नव्हतं. हमीदभाई व प्रियासारख्या माणसांना इथे पहारा देऊनही शेकडो घरात कोण काय करतंय हे समजणं शक्य नव्हतं.\n\nशरीराचा शरीराशी जिथे थेट संबंध येतो तोही अर्धा तास, अशा सहा बाय चारच्या खोलीत कसले सोशल डिस्टन्सिंग आणि कसलं काय? कुठल्याही स्थितीत याला मार्ग काय हे समजत नव्हतं. 2000 च्या आसपास महिला आणि 250च्या आसपास लहान मुलं यांना आता या समस्येतून कोण सोडवू शकेल का, असा विचार मनात येऊन गेला. कारण शरीरसंबंध हाच व्यवसाय,तेच उदरनिर्वाहाचं साधन. त्यामुळे ही माणसं... उर्वरित लेख लिहा:","targets":"सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचंड विरोध होता.\"\n\nमुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे जाणार हे सुरुवातीपासून स्पष्ट होते. उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाणार असेल तर विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसला मिळणार हे सुद्धा स्पष्ट होते. तेव्हा वाद पदावरून नव्हे तर त्या पदावर काँग्रेसच्या कोणत्या नेत्याला संधी मिळणार यावरून मतभेद होते असे दिसून येते.\n\nज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान सांगतात, \"हे सरकार बनत असताना अपरिहार्येतून काँग्रेस त्यामागे फरफटत गेली. मंत्रिपदाचे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"असेल, त्याविषयी जास्त बोलायचं नाही,\" असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.\n\nगौप्यस्फोट करण्यामागे संजय राऊत यांचा हेतू काय?\n\nसंजय राऊत हा गौप्यस्फोट आता का करत आहेत? हाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.\n\nमहाविकास आघाडी सरकारच्या सत्तास्थापनेपासून तिन्ही पक्षांत समन्वय नाही अशी टीका केली जाते. प्रत्यक्षात अशी काही उदाहरणंही समोर आली. अशा परिस्थितीमध्ये सत्ता स्थापन होत असताना दोन पक्षात टोकाचे वाद होते ही पार्श्वभूमी सांगून संजय राऊत यांना काय साध्य करायचे आहे? अशी शंका उपस्थित होण्यास वाव आहे.\n\nशिवसेना खासदार संजय राऊत\n\n\"संजय राऊत यांनी हे आता सांगण्याचे कारण नव्हते. सरकार स्थापन होत असताना अशा अनेक गुप्त बाबी असतात, ठराव आणि तडजोडी असतात. त्यासंदर्भात गुप्तता पाळण्याचा एक संकेत असतो. पण या ठिकाणी संजय राऊत यांनी या घटनेचा खुलासा केल्याने त्यांच्या हेतूविषयी शंका उत्पन्न होऊ शकते.\" \n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठिणगी टाकण्याचा हा प्रयत्न आहे का? असाही प्रश्न विजय चोरमारे यांनी उपस्थित केला.\n\nज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"सत्तास्थापनेच्या घडामोडींचा लेखाजोखा मांडणारी अनेक पुस्तकं लिहिली गेली. अनेक लेख समोर आले. यामधून विविध बाजू मांडल्या गेल्या. तेव्हा शिवसेनाही बरंच काही सांगू शकते. शिवसेनेची एक वेगळी बाजू आहे हा संकेत संजय राऊत यांना त्यांच्या लेखाच्या माध्यमातून द्यायचा असावा.\" \n\nएका बाजूला भाजपकडून दोन ते तीन महिन्यात सरकार कोसळेल अशी भाकितं वर्तवण्यात येत आहेत. दुसऱ्या बाजूला तीन पक्षांच्या या सरकारमध्ये सर्वकाही आलबेल नाही असे चित्र वर्षभरात निर्माण झाले आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी खुलासा केलेल्या या घटनेमागचा नेमका हेतू काय? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.\n\n'आताच्या घडीला अजित पवार सर्वात भरवशाचे'\n\n23 नोव्हेंबर 2019 रोजी म्हणजेच नेहरू सेंटर येथे झालेल्या बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे राजभवन येथे शपथविधी केला.\n\nनेहरू सेंटर येथील बैठकीत अजित पवार सुद्धा उपस्थित होते. सत्तास्थापनेसाठी शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसचा अद्याप स्पष्ट होकार नाही याची कल्पना अजित पवार यांना होती. शिवाय, बैठकीत खरगे आणि शरद पवार यांच्या मोठा वाद झाल्याने अजित पवार यांनी भाजपसोबत..."} {"inputs":"...काँग्रेसने 1970च्या दशकात प्रगतिशील प्रतिमा निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला. काँग्रेसने आक्रमक समाजवादी धोरणाचा अवलंब केला. त्याअंतर्गत साक्षरता वाढवण्यासाठी, गरिबी संपवण्यासाठी आणि देशाअंतर्गत असलेली संस्थानं संपवण्यासाठी ते पुढे आले.\"\n\nअर्जुन सिंह यांच्यानंतर डॉ. कैलाशनाथ काटजू यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला. अर्जुन सिंह चुरहट गावातल्या जहागिरदार परिवाराचे होते. मात्र ते आपल्या प्रयोगशील धोरणांसाठी ओळखले जातात. \n\nसवर्णांसाठी अर्जुन सिंह ठरले व्हिलन\n\nभोपाळचे ज्येष्ठ पत्रकार आणि माधवराव... उर्वरित लेख लिहा:","targets":"भं करण्यासाठी आणि दलित, आदिवासी लोकांचा पाठिंबा परत मिळवण्यासाठी काही ठाम पावलं उचलण्याची गरज आहे. \n\n\"1980च्या दशकाच्या मध्यात बिहार आणि उत्तर प्रदेशात दलितांच्या पुनरुत्थानामुळे काँग्रेसला चांगलाच घाम फुटला होता. त्यामुळे सिंह यांनी काही धाडसी निर्णय घेतले आणि काही कल्याणकारी योजना लागू केल्या. मंडल आयोगाच्या आधीच आरक्षण लागू करणं हाही एक धाडसी निर्णय होता. त्याचवेळी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये मागासवर्गीयांचा सामाजिक स्तर उंचावूनही तिथल्या सरकारने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेतले नाहीत. त्यांचा राजकीय स्वार्थ विकासाच्या आड आला.\"\n\nत्यामुळेच कदाचित 1992 च्या बाबरी मशीद विध्वंसानंतरही 1993 च्या मध्य प्रदेश निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला आणि भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. \n\nदिग्विजय सिंह यांनी वारसा कसा सांभाळला?\n\nअर्जुन सिंह यांचा वारसा दिग्विजय सिंह यांनी पुढे नेला. भूमिहीन दलितांना जमीन देण्याचं आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना बळकटी देण्याचं काम त्यांनी केलं. जानेवारी 2002 मध्ये त्यांनी भोपाळ दस्तावेज परिषदेचं आयोजन केलं. त्यात दलितांशी निगडीत अनेक विधेयकं संमत केली. या परिषदेतल्या अनेक शिफारशी वादग्रस्त ठरल्या होत्या. \n\nस्वातंत्र्यपूर्व काळात उत्तर भारतात दक्षिण आणि पश्चिम भारतासारखी जातीविरोधी आंदोलनं सुरू झाली नव्हती. तुलनात्मकरित्या पाहिलं तर तिथे दलितांमध्ये चेतना बऱ्याच उशिरा जागृत झाली. हिंदी भाषिक प्रदेशात दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांमध्ये राजकीय चेतना जागृत होण्याची क्रिया बराच काळ मंदगतीने सुरू होती. \n\nसीताराम केसरी आणि अर्जुन सिंह\n\nहिंदीभाषिक राज्यात काँग्रेसच्या राजकीय डावपेचांची पद्धत एकसारखी होती. आपली व्होट बँक तयार करण्यासाठी त्यांनी एखाद्या संरक्षकाची भूमिका निभावली. त्याचा परिणाम असा झाला की दलित आणि आदिवासी नेत्यांनी या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने स्वत:मध्ये सामावून घेतलं. \n\nजातीआधारित आंदोलनं मूळ धरू शकली नाहीत \n\nमात्र 1980 च्या दशकाच्या मध्यात दलितांचे प्रश्न या भागातून मोठ्या प्रमाणात समोर आले. हिंदीभाषिक राज्यात दलित वर आले आणि त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा समोर आली. त्यांना आता सत्तेत भागीदारी हवी होती. मायावतींचा बहुजन समाज पक्ष, लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा उदय झाला. त्याचबरोबर राज्यातील काँग्रेस पक्षाचा अस्त होत गेला. \n\nउत्तर..."} {"inputs":"...काँग्रेसमध्ये बोललं जात होतं. अशा टीकाकारांची तोंडं आता बंद होतील.\" \n\n\"आदर्श प्रकरण, राणेंचे आरोप आणि प्रतिकूल परिस्थितीतील पक्ष अशी पार्श्वभूमी असतानाही चव्हाणांनी यश मिळवल्यानं फडणवीसांसमोर एक तगडा राजकीय प्रतिस्पर्धी तयार झालाय. त्यादृष्टीनं चव्हाणांना २०१९मध्ये प्रॉजेक्ट केलं जाऊ शकतं.\"\n\n\"नांदेडचा निकाल ही जनमताची चुणूक मानल्यास भाजपसोबत राहायचं की नाही याचा विचार सेना करू शकते.\"\n\n\"या निकालाचं मूळ सूत्र असं की भाजपविरोधी जो पक्ष ज्या जिल्ह्यात सक्षम आहे त्याला लोकांचा पाठिंबा मिळू शकतो. उदा.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आव्हान परतवून लावलं. आदर्श प्रकरण उकरूनही भाजपला त्याचा फायदा झाला नाही. उलट नोटाबंदी, जीएसटी आणि विविध उपकरांमुळे आणि महागाईनं त्रासलेल्या जनतेनं भाजपला नाकारलं.\" \n\n\"शिवसेनेवरचाही लोकांचा विश्वास उडालाय. सत्तेत राहून सत्ता सोडण्याची भाषा करणारी सेना खुलेपणानं विरोधात का बसत नाही हा लोकांचा सवाल आहे. राष्ट्रवादीचंही तसंच. शरद पवारांची सगळी भिस्तही फक्त तयार झालेलं नेतृत्वावरच आहे.\"\n\n\"राष्ट्रवादीकडे नव्या नेत्यांचा अभाव दिसून येतो. विश्वासार्हतेअभावी या पक्षाला जनमानसात स्थान नाही. या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्यं म्हणजे गेल्यावेळी ११ जागा मिळवणाऱ्या एमआएमला लोकांनी नाकारालं. लोकांना आता भावनिक राजकारण नकोय. मग ते राममंदिराचं असो की कट्टरतावादाचं.''\n\n''मात्र, या निकालाच्या बळावर फडणवीसांसमोर आव्हान उभं राहिलंय असं वाटत नाही. लोकांमध्ये अजूनही त्यांच्याबद्दल विश्वास आहे. अर्थात, चव्हाणांचा मात्र काँग्रेस पक्षांतर्गत खुंटा बळकट झालाय. ज्याचा फायदा त्यांना २०१९ मध्ये होऊ शकतो.''\n\n5. भाजपच्या मोर्चा फोडण्याच्या कामाचा परिणाम - ज्ञानेश महाराव\n\n\"महाराष्ट्र प्रदेश कॉँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडे आहे आणि नांदेड हा त्यांचा स्वत:चा मतदारसंघ आहे. त्यामुळे चव्हाणांचे सर्व प्रयत्न कसाला लागले होते.\"\n\n\"नारायण राणे यांनी कॉँग्रेसमधून बाहेर पडताना अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले होते. 'अशोक चव्हाणांनी पक्ष संपवण्यासाठी काम केलं, त्यांचं सूडाचं, गटबाजीचं आणि स्वार्थाचं राजकारण आहे. त्यांची प्रदेशाध्यक्ष होण्याची पात्रता नाही' अशी विधानं राणे यांनी केली होती. ही विधानं नांदेडच्या निकालाने साफ चुकीची ठरवली आहेत.\"\n\n\"शेतकरी, कष्टकरी आणि कामगार यांच्या विरोधात भाजप सरकार आहे हे लक्षात घ्यायला हवं. शेतकरी संप हे त्याचंच उदाहरण आहे.\"\n\n\"नोटाबंदीनंतरचे दोन महिने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं. नांदेड ही शहरी बाजारपेठ आहे आणि ग्रामीण भागाशी जोडलेली असल्याने तिथलं ग्रामीण अर्थकारण महत्वाचं आहे. अशा निमशहरी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेची केंद्र असणाऱ्या ठिकाणी नोटाबंदीचा थेट परिणाम जाणवतोय.\"\n\n\"नांदेडमध्ये भाजपचा जो पराभव झाला तो नांदेडसारख्या अनेक लहान शहरांमध्ये आपल्याला भविष्यात पाहायला मिळेल. तसंच जीएसटीचा फटका व्यापाऱ्यांना आणि ग्राहकांना बसला. त्यामुळे लोकांचा राज्य आणि केंद्र सरकारवरील विश्वास उडालेला..."} {"inputs":"...कांचा दावा आहे, की गौर स्टेजवर गेले तेव्हा मुनव्वरने आपला शो सुरूही केला नव्हता. तो नुकताच स्टेजवर चढला होता.\n\nया घटनेचे काही व्हीडिओज व्हायरल झाले आहेत, ज्यात फारुकी गौर आणि त्यांच्या साथीदारांना समजावताना दिसतो आहे. तो गौर यांना आपला हिंदू धर्माचा अपमान करण्याचा उद्देश नसल्याचं तसंच आपल्या जुन्या व्हीडिओंमध्ये इस्लामवरही जोक्स केले असल्याचं तो सांगताना दिसतो. तर काही प्रेक्षकही वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसतं.\n\nमुनव्वरनं त्यानंतर शो सुरू केला, काही मिनिटांतच गौर यांचे साथीदार परतले आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"का? असा सवाल न्यायालयाने केला.\n\nमुनव्वर यांना जामिनाचा अर्ज मागे घ्यायचा आहे का? असंही न्यायाधीशांनी विचारलं. मात्र मुनव्वरने कोणताही गुन्हा केलेला नाही असं त्याच्या वकिलांनी सांगितलं.\n\nमुनव्वर यांनी तीन वेगवेगळ्या प्रसंगी हिंदू देवदेवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं. मुनव्वर यांच्यामुळे अन्य कॉमेडियन्सनी अशाच स्वरुपाचे विनोद सांगितले असं सांगत जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असं तक्रारदाराच्या वकिलांनी सांगितलं.\n\nयावर भाष्य करताना रोहित आर्या म्हणाले की अशा मनोवृत्तीच्या लोकांना मोकळं सोडता कामा नये.\n\nकॉमेडियन्सच्या प्रतिक्रिया\n\nमुनव्वरच्या अटकेविषयी बोलताना यूट्यूबर आणि कॉमेडियन सुशांत घाडगे सांगतो, \"कलेच्या माध्यमातून आपण समाजातल्या गोष्टींबद्दल बोलत असतो आणि बोललंही पाहिजे. म्हणूनच त्याला स्टँड अप म्हणतात - ते फक्त उभं राहून बोलणं नाही, तर काही गोष्टींवर स्टँड घेणं - भूमिका घेणंही आहे. तो आवाज काढून घेण्याचा प्रयत्नही नेहमी केला जातो.\n\n\"जी कुणी मुलं स्टँड अप करतायत, ती सामान्य कुटुंबातली साधी मुलं आहेत. ती आता कलेच्या क्षेत्रात उतरली आहेत आणि त्यांचा आवाज मांडत आहेत. तो आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. जोक्सना इतकं महत्तव देण्याची गरज नाही की त्यासाठी एखाद्याला महिनाभर तुरुंगात राहावं लागेल.\"\n\nकॉमेडियन वीर दास ट्विटरवर लिहितात, \"तुम्ही जोक्स आणि हास्य थांबवू शकणार नाही. कॉमेडियन्स ते सादर करतायत म्हणून नाही, तर हसणं ही लोकांची गरज आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल, तेवढं हसं करून घ्याल, आत्ताही आणि पुढे इतिहासाकडूनही. ज्यानं ज्यानं विनोदावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याभोवती विनोदांची मालिका तयार झाली आहे.\"\n\nकुणी नरेंद्र मोदींच्या एका जुन्या ट्वीटची आठवण करून दिली, ज्यात भारताचे पंतप्रधान उपहास आणि विनोद आपल्या आयुष्यात आनंद आणत असल्याचं म्हटलं आहे.\n\nअभिनेत्री कुब्रा सैत, कॉमेडियन वरूण ग्रोव्हर, आदिती मित्तल आणि समय रैना यांनीही सोशल मीडियावरून मुनावरच्या अटकेवर टीका केली होती.\n\nकुणाल कामरा ते मुनव्वर फारुकी\n\nअर्थात अशा कारवाईला किंवा टीकेला सामोरं जावं लागलेला मुनव्वर हा पहिलाच कॉमेडियन नाही.\n\nगेल्या महिन्यातच भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एका निकालानंतर कुणाल कामरा आणि कार्टुनिस्ट रचिता तनेजा यांनी केलेल्या टिप्पणीसाठी त्यांच्यावर कोर्टाच्या अवमाननाप्रकरणी कारवाई सुरू केली होती.\n\nगेल्या वर्षी..."} {"inputs":"...कांची मुलं माएरा आणि रेहान नेहमी जात असत. \n\nभारद्वाज राहुल यांना आदरार्थी बोलवत तेव्हा राहुल त्यांना सांगायचे, \"मी तुमचा विद्यार्थी आहे. तुम्ही मला राहुलच म्हणा.\" राहुल गांधी भारद्वाज यांना सोडण्यासाठी गेटपर्यंत येत आणि त्यांनी स्वतः मला प्यायला पाणीही आणून दिलं होतं,\" अशी आठवण ते सांगतात. \n\nजलतरण, स्क्वॉश, पॅराग्लायडिंग, नेमबाजी अशा खेळांतही ते पारंगत आहेत. कितीही व्यग्र असले तरी ते व्यायामासाठी वेळ काढतात. एप्रिल 2011ला मुंबईत झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यासाठी ते मुंबईतील न्यूयॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"धळात त्यांनीही या प्रतिमेतून बाहेर येण्यासाठी फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यावेळी 2008ला एक हिंदी सिनेमा गाजला होता. त्यात एक गाणं होतं, \"पप्पू कान्ट डान्स\". 2008मध्ये दिल्ली विधानसभेची निवडणूकही सुरू झाली. त्यावेळी निवडणूक आयोगाने एक मोहीम राबवली होती. 'पप्पू कान्ट व्होट' अशी मोहीम होती. याचा अर्थ असा होता की 'पप्पू' अशी व्यक्ती आहे जी महत्त्वाची कामं न करता निरुपयोगी कामात वेळ घालवते. \n\nराहुल यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस एकएक राज्य गमावत होती. भाजप यावेळी त्यांची थट्टा करताना म्हणत असे, \"आमचे 3 प्रचारक आहेत - नरेंद्र मोदी, अमित शाह आणि राहुल गांधी.\"\n\nराहुल गांधी यांची राजकीय अपरिपक्वता\n\nसुरुवातीच्या काळात राहुल यांच्या मागे काँग्रेसमध्येही त्यांची थट्टा होत असे. तुम्ही जितके झोलाछाप आणि अस्ताव्यस्त तेवढी तुमची राहुल यांच्या जवळ जाण्याची शक्यता जास्त, असं काँग्रेसमध्ये म्हटलं जायचं. त्यावेळी युवक काँग्रेसचे पदाधिकारी राहुल गांधी यांना भेटायला जाण्यापूर्वी हातातील रोलेक्सचं घड्याळ काढून ठेवत आणि पॉश कार दूर कुठं तरी पार्क करून रिक्षाने जात. \n\n19 मार्च 2007ला त्यांनी देवबंद इथं एक भाषण केलं. ते म्हणाले होते, \"1992ला जर नेहरू परिवार सत्तेत असता तर बाबरी मशीद पडली नसती.\" त्यावेळी नरसिंह राव यांच्या नेतृत्वात काँग्रेस सत्तेत होती. \n\nराहुल म्हणाले, \"माझे वडील म्हणाले होते जेव्हा बाबरी मशीद पाडण्याची वेळ येईल तेव्हा मी मध्ये उभा असेन. बाबरी मशीद पाडण्यापूर्वी त्यांना मला मारावं लागेल.\"\n\nराहुल यांचं हे भाषण त्यांची राजकीय अपरिपक्वता दाखवणारं होतं, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\nपप्पूच्या प्रतिमेतून बाहेर आले राहुल\n\nपण गेल्या काही दिवसांत परिस्थिती बदलू लागली आहे. याची पहिली झलक पहिल्यांदा पाहता आली जेव्हा राहुल गांधी बर्कले इथं कॅलिफोर्निया विद्यापीठात गेले होते. तिथं त्यांनी 'भारताचं राजकारण आणि परराष्ट्र धोरण' यावर खुलेपणानं चर्चा केली. तिथून परत आल्यानंतर त्यांच्या देहबोलीत आत्मविश्वास दिसू लागला. \n\nकर्नाटकमध्ये त्यांनी विजय मिळवला नाही. पण तिथं त्यांनी भाजपला सरकार बनवू दिलं नाही. त्यानंतर हिंदी पट्ट्यातील 3 राज्यं त्यांनी जिंकली. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांत नरेंद्र मोदी यांनी जोर लावूनही तिथं त्यांनी भाजपला सत्तेतून बाहेर केलं. त्यानंतर असं वातावरण निर्माण झालं की भाजपला 2019ची लोकसभा..."} {"inputs":"...कांच्या मुदती संपतील. त्यामुळं एप्रिलमध्ये निवडणुका होतील, हे निश्चित. त्यात नवी मुंबई महापालिकेचाही समावेश आहे.\n\nनवी मुंबईत गणेश नाईकांसारखा नेता भाजपमध्ये दाखल झालाय. त्यामुळं महाविकास आघाडीनं तयारी सुरू केलीय का, असा साहजिक प्रश्न समोर येतो.\n\n'ठाणे वैभव'चे संपादक मिलिंद बल्लाळ मात्र ही शक्यता नाकारतात. ते म्हणतात, \"महाविकास आघाडीनं घाई केली नाहीय. तारीख जाहीर झाली नसली, तरी महापालिकेची मुदत संपत आलीय. त्यामुळं पूर्वतयारीचा भाग म्हणजे हा मेळावा असल्याचं मला वाटतं.\" \n\nशिवाय, \"महाविकास आघाडीत ती... उर्वरित लेख लिहा:","targets":"वी मुंबईतल्या मेळाव्याच्या निमित्तानं सुरु केलीय. आम्ही एकत्र येऊ शकतो, असा संदेश महाविकास आघाडीनं दिलाय. त्यामुळं नवी मुंबईतला मेळावा हा 'सांकेतिक' आहे.\"\n\nमहाविकास आघाडी की गणेश नाईक... कोण कुणाला आव्हानात्मक?\n\nप्रश्न असा आहे की, एप्रिलमध्ये ज्या महापालिकांमध्ये निवडणुका होणार आहेत, त्यात केवळ नवी मुंबईची निवडणूक नाही. मात्र, महाविकास आघाडीनं मैदानात उतरण्याची सुरुवात नवी मुंबईतूनच का केली, याचं कारण अनेक जाणकार 'गणेश नाईक' या नावात असल्याचं सांगतात.\n\n\"महाविकास आघाडीसमोर गणेश नाईक यांचं आजही मोठं तगडं आव्हान आहे हे नाकारता येणार नाही. गेली 15 ते 20 वर्ष नवी मुंबईतील राजकारणावर गणेश नाईक यांची पकड राहिलेली आहे. त्यांना थांबवण तेवढं सोपं नाही. आज ही गणेश नाईक यांची ताकद नवी मुंबईत कायम आहे,\" असं मिलिंद तांबे सांगतात.\n\nनवी मुंबई म्हणजे गणेश नाईक असं गेल्या काही दशकांचं समीकरण आहे. त्यामुळं गणेश नाईकांशिवाय नवी मुंबई महापालिकेत सत्ता येऊ शकते, हे महाविकास आघाडीला कार्यकर्त्यांना पटवून द्यावं लागेल, असं तांबे सांगतात.\n\nगणेश नाईक\n\nसंदीप प्रधानही राजकीय डावपेचांचा संदर्भ देत म्हणतात, \"एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असते. नवी मुंबईसारख्या विकसित होणाऱ्या शहरामधील बंडखोऱ्या रोखणं मोठं आव्हान महाविकास आघाडीकडे असेल. त्यामुळं त्याचा विचार केल्यास, अशी मोठी बंडखोरी झाल्यास गणेश नाईक फायदा उठवतील.\"\n\nनवी मुंबईत महाविकास आघाडीसाठी नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन्ही बाजू आहेत. पहिली बाजू म्हणजे, गणेश नाईक पक्षात नसल्यानं राष्ट्रवादी रिकामी झालीय, तर काँग्रेसची पुरेशी ताकद नवी मुंबईत नाहीय आणि दुसरी बाजू म्हणजे, शिवसेनेमुळं महाविकास आघाडीला बळ आलंय. कारण सेनेची नवी मुंबईत ताकद आहे.\n\n\"शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने प्रामाणिकपणे निवडणूक लढवली तरी नक्कीच गणेश नाईक यांच्यासमोर ते एक आव्हान उभे करू शकतील... इतकंच नाही तर नाईक यांच्या राजकीय वर्चस्वाला सुरुंग ही लागू शकतो,\" असा अंदाज मिलिंद तांबे वर्तवतात.\n\n\"महाराष्ट्रातील गेल्या काही दिवसातील निवडणुका पाहिल्या, तर तीन पक्ष एकत्र आल्यावर भाजपला फटका बसतो. त्यादृष्टीनं विचार केल्यास महाविकास आघाडीचं जागावाटप नीट झालं, बंडखोरी झाली नाही, तर नवी मुंबईत त्यांची कामगिरी चांगली राहील,\" असं संदीप प्रधान..."} {"inputs":"...कांना उत्सुकता आहे. \n\nपण कोण कोण आहेत या संघात, यावर एकदा नजर टाकूया.\n\n1. महेंद्रसिंग धोनी\n\nमहेंद्रसिंग धोनीचा हा चौथा वर्ल्डकप असणार आहे. 2007 मध्ये धोनीची भूमिका विकेटकीपर बॅट्समनपुरतीच मर्यादित होती.\n\n2011 मध्ये धोनीच्याच नेतृत्वाखालीच भारतीय संघाचं विश्वविजेतेपदाचं स्वप्न साकार झालं होतं. वर्ल्डकप फायनलमध्ये नाबाद 91 धावांची खेळी करून संघाला विजयापर्यंत पोहोचवलं होतं. त्याचा तो विजयी षटकार आजही क्रिकेटरसिकांच्या मनात ताजा आहे.\n\n2015 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंप कार्ड ठरू शकतो. आक्रमकता आणि नजाकत यांचा सुरेख मिलाफ रोहितच्या खेळात पाहायला मिळतो. \n\nरोहित शर्मा टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण आहे.\n\nउपकर्णधार, ओपनर, चपळ क्षेत्ररक्षक अशा विविध आघाड्यांवर रोहित संघासाठी उपयुक्त ठरतो. रोहित आणि शिखर जोडीने टीम इंडियासाठी भक्कम आणि स्थिर सलामीची जोडी म्हणून प्रस्थापित केलं आहे. \n\n5. केदार जाधव\n\nटेनिस क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालणारा केदार जाधव टीम इंडियात येण्याचा प्रमुख हकदार आहे. पारंपरिक पुस्तकी शैलीला छेद देत अनोख्या शैलीसह बॅटिंग करणारा केदार मधल्या फळीत आणि हाणामारीच्या षटकांमध्ये निर्णायक ठरू शकतो.\n\nबॅटिंगच्या बरोबरीने केदार आपल्या खास स्लिंगिंग अॅक्शनने विकेट्सही मिळवतो, भागीदाऱ्या तोडतो. आधी धोनी आणि नंतर कोहली असा कर्णधारांचा पाठिंबा असल्याने केदारची कामगिरी बहरतेय. वर्ल्डकपमध्ये केदारच्या रूपात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व होऊ शकतं. \n\n6. जसप्रीत बुमराह\n\nजसप्रीत बुमराहने नंबर वन बॉलर म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं आहे.\n\nयॉर्कर टाकून भल्याभल्या फलंदाजांना जेरीस आणणारा हा युवा तारा भारतीय संघाचा नवा हिरो आहे. बुंध्यात पडणारे यॉर्कर, फसवे स्लोअर-वन्स, भेदक उसळते चेंडू, अशी भात्यात एकापेक्षा एक अस्त्रं असणारा बुमराह प्रतिस्पर्ध्यांना सळो की पळो करून सोडतो.\n\nडावाच्या सुरुवातीला आणि शेवटच्या षटकांमध्ये धावांना अंकुश लावत विकेट्स पटकावणं ही बुमराहची खासियत आहे. पहिलीवहिली वर्ल्डकपवारी ऐतिहासिक करण्यासाठी बुमराह उत्सुक आहे. \n\n7. मोहम्मद शमी\n\n'गन बॉलर' असं शमीचं वर्णन कर्णधार कोहली करतो. पिच कसंही असलं, बॅट्समन कितीही कर्तृत्ववान असले तरी सातत्याने विकेट्स मिळवणं, ही शमीची खासियत आहे.\n\nसातत्याने विकेट्स मिळवणं ही मोहम्मद शमीची ताकद आहे.\n\nवैयक्तिक आयुष्यातील काही घटनांमुळे शमीची क्रिकेट कारकीर्द धोक्यात येते की काय, अशी परिस्थिती होती. पण शमीने क्रिकेटवरचं एकाग्रचित्त कायम राखत चांगला खेळ केला.\n\nचार वर्षांपूर्वी झालेल्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणाऱ्यांच्या यादीत शमी चौथ्या स्थानी होता. हा अनुभव टीम इंडियासाठी मोलाचा ठरू शकतो. \n\n8. भुवनेश्वर कुमार\n\nइनस्विंग आणि आऊटस्विंग करू शकणारा भुवनेश्वर इंग्लंडमध्ये मोलाचा ठरू शकतो. विकेट-टू-विकेट अर्थात शिस्तबद्ध गोलंदाजीत भुवनेश्वर प्रवीण आहे. वेळ पडल्यास बॅटिंग करू शकणारा भुवनेश्वर चपळ क्षेत्ररक्षकही आहे.\n\nबुमराह आणि शमीच्या..."} {"inputs":"...काची लस पुरवण्यासाठी अनेक देशांसोबतच द्विपक्षीय व्यापारी करार केलेले आहेत. \n\nपण निर्यात न करण्याच्या अटीसह लशीला भारतात परवानगी देण्यात आल्याचं सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांनी म्हटल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. \n\nपण बांगलादेशाने याविषयीची विचारणा केल्यानंतर निर्यात करण्यास परवानगी असल्याचं भारत सरकारने स्पष्ट केलं. लशीचे 3 कोटी डोसेस सुरुवातीच्या टप्प्यात मिळण्यासाठी बांगलादेशाने करार केलाय. \n\nपरराष्ट्र मंत्रालयातल्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं, \"जगातील सर्वांत मोठा लस ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िट्यूटने बीबीसीला सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...काढून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. पण त्यानंतरही त्यांनी असं केलं, यावरूनच कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षातले मतभेद किती मोठे आहेत, हे समजतं. \n\nसगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजचे कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे दिग्गज नेते विन्स्टन चर्चिल, ज्यांना बोरिस जॉन्सन आपला आदर्श मानतात, त्यांचा नातू - निकोलस सोअम्स यांचा देखील यामध्ये समावेश आहे. \n\nपण ही वेळ योग्य होती का?\n\nहो. बिग बेनची जरी दुरुस्ती सुरू असली तरी वेस्टमिनिस्टरकडील वेळ संपत आहे. \n\nकारण पुढच्या आठवड्यात संसद स्थगित करण्यात यावी अशी मागणी महाराणींकडे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वीच निवडणुकीची मागणी केलेली आहे. पण करार न करता युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं नाही, असा कायदा केल्यानंतरच निवडणुकीला पाठिंबा देणार असल्याचं कॉर्बीन यांनी म्हटलंय. \n\nजॉन्सन निवडणुका जाहीर करतील आणि मग निवडणुकांची तारीख ब्रेक्झिटची डेडलाईन ३१ ऑक्टोबरपुढे ढकलतील अशी भीती अनेक खासदारांना वाटतेय. \n\nआणि तसं झालं तर मग त्यांना सांगता येईल की कोणत्याही परिस्थितीत त्यांनी ब्रेक्झिट घडवलच. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काय केलं?\n\nराजीव गांधी पंतप्रधानपदी आल्यानंतर त्यांनी शीला दीक्षित यांना मंत्रिमंडळात घेतलं. पहिल्यांदा संसदीय कार्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान कार्यालयाच्या राज्यमंत्री पदाचा त्यांना कार्यभार देण्यात आला. 1998 मध्ये सोनिया गांधी यांनी त्यांना दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवलं. \n\nशीला यांनी निवडणुकीत विजय तर मिळवलाच पण 15 वर्षे त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीही राहिल्या. \n\nआपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाबाबत विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की मेट्रो, सीएनजी आणि दिल्लीची हिरवळ, शाळा आणि रु... उर्वरित लेख लिहा:","targets":"फेटाळून लावली. यामुळे भारताची बदनामी झाली असती. पण खेलग्राममध्ये निर्माण झालेला कचरा तातडीने दुसऱ्या मार्गाने बाहेर काढला जाईल, असं आश्वासन मी दिलं.\" \n\nशीला दीक्षित : स्ट्रिक्ट आई\n\nशीला दीक्षित यांना दोन मुले आहेत. ज्येष्ठ सुपुत्र संदीप दीक्षित यांनी लोकसभेत पूर्व दिल्लीचं प्रतिनिधित्व केलं आहे. \n\nत्यांची मुलगी लतिका सांगते, \"आम्ही लहान असताना अम्मा खूप स्ट्रीक्ट होती. आम्ही काही चुकीचं केलं तर ती नाराज व्हायची. ती आम्हाला बाथरूममध्ये बंद करायची. पण तिनं आमच्यावर कधीच हात उचलला नाही. अभ्यासाबाबत तिनं कधीच तक्रार केली नाही. पण तिला शिस्तीनं आणि आदरानं वागणं अपेक्षित असायचं. \n\nशीला दीक्षित यांना वाचनाशिवाय चित्रपट पाहण्याचा छंद होता. लतिका सांगतात, \"एकेकाळी त्या शाहरुख खानच्या मोठ्या फॅन होत्या. त्यांनी 'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपट अनेकवेळा पाहिला.\" \n\nयापूर्वी त्या दिलीपकुमार आणि राजेश खन्नाच्या फॅन होत्या. संगीताचीही त्यांना आवड होती. संगीत ऐकल्याशिवाय त्या झोपी गेल्या असतील असं खूप कमीवेळा झालं असेल. \n\nकेजरीवाल यांना गांभीर्यानं घेतलं नाही\n\nशीला दीक्षित यांना याबाबत विचारलं असता त्या म्हणाल्या होत्या, \"केजरीवाल यांनी पाणी, वीज अशा गोष्टी फ्री देणार असल्याचं सांगितलं होतं. त्याचा परिणाम झाला. लोक त्यांच्या बोलण्यात अडकले. आम्हीही त्यांना गांभीर्यानं घेतलं नव्हतं\" \n\nशीला दीक्षित यांना वाटायचं, लोकांनी त्यांना तीनवेळा निवडून दिलं होतं. आता यांना बदलायला हवं. निर्भया प्रकरणाचा परिणाम त्यांच्यावर झाला. \n\nत्यांनी सांगितलं होतं, \"दिल्लीतली कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी राज्याची नसून केंद्राची आहे, हे खूपच कमी लोकांना माहीत होतं. तोपर्यंत केंद्र सरकार 2 जी, 4 जी यांसारख्या घोटाळ्यांमध्ये अडकलं होतं. त्याचा परिणाम आम्हाला भोगावा लागला.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काय? \n\n1871 च्या कायद्यानुसार, न्यायालयाचा अवमान दोन प्रकारे होऊ शकतो. एक दिवाणी (CIVIL) स्वरूपाचा आणि दुसरा गुन्हेगारी (CRIMINAL) पद्धतीचा. \n\nन्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न करणे, न्यायालयीन प्रक्रियांचे पालन न करणे याला दिवाणी किंवा CIVIL स्वरूपाचा न्यायालयाचा अवमान मानला जातो. कोर्टाच्या निरीक्षणांचं न झालेलं पालन किंवा वाईट हेतूने न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र सादर करणे हा देखील दिवाणी स्वरूपाचा न्यायालयाचा अवमान मानला जातो. \n\nगुन्हेगारी म्हणजे CRIMINAL) पद्धतीच्या अवमानाचे तीन प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ागितली होती. मात्र, अॅटर्नी जनरल वेणुगोपाल यांनी ही फेटाळून लावली होती. \n\nशिक्षा काय? \n\nन्यायालयाच्या अवमानाप्रकरणी सामान्यत: सहा महिन्यांच्या जेलची शिक्षा ठोठावण्यात येते. किंवा 2 हजार रूपयांचा दंड केला जातो. किंवा काही परिस्थितीत दोन्ही शिक्षा दिल्या जातात. \n\nमात्र, काहीवेळा माफी मागितल्यानंतर शिक्षा माफ केली जाते. वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांच्या प्रकरणात असं झालं आहे. त्यांनी माफी मागण्यास नकार दिल्यानंतर कोर्टाने त्यांना 1 रूपया दंड ठोठावला होता. \n\n\"काही अतिमहत्त्वाच्या किंवा प्रमुख व्यक्तींविरोधात न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. माजी कायदेमंत्री राहिलेले पुंजला शिवा शंकर यांचं उदाहरण घ्या. कोर्टाने त्यांना शिक्षा ठोठावली नाही. ताजी घटना म्हणून आपण प्रशांत भूषण यांचं उदाहरण देऊ शकतो,\" असं एम. श्रीधर पुढे म्हणाले. \n\nते सांगतात, \"प्रशांत भूषण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कोर्टाने तातडीने आपला निर्णय दिला. पण, त्यांनी 10 वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत अजूनही सुनावणी सुरू आहे. ही प्रकरणं काही महिन्यांच्या कालावधीमध्ये निकालात निघाली पाहिजेत असं बंधनकारक नाही,\". \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कारकडून या राज्याला पूर्ण सहकार्य मिळायला हवं,\" असं राहुल म्हणाले होते.\n\nराहुल गांधींच्या या विधानावर स्पष्टीकरण देताना काँग्रेस नेते राजीव सातव यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं, की महाराष्ट्रात सरकारचं नेतृत्त्व काँग्रेसकडे नाही. महाराष्ट्रात काँग्रेस तिसरा ज्युनिअर पार्टनर आहे. राज्यात मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे. अर्थ, महसूल अशी महत्त्वाची खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आमच्याकडे नाहीत. त्यामुळे आम्ही ज्युनिअर आहोत.\" महाराष्ट्रात आमचं नेतृत्त्व असतं तर विधान परिषद निवडणुकीत आमच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"र केली होती. त्यामुळे रंजकता निर्माण झाली होती. मात्र काँग्रेसला आपला एक उमेदवार मागे घ्यावा लागला होता. त्यावेळीही काँग्रेसच्या नाराजीची, काँग्रेसला आघाडीत नमतं घ्यावं लागत असल्याची चर्चा सुरू होती. \n\nमात्र, बाळासाहेब थोरात यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, की \"कोरोना संकट मोठं आहे. अशा परिस्थितीमध्ये इलेक्शन मॅनेजमेंट सांभाळणं अवघड आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आम्हाला विनंती केली. त्यामुळे एक अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे, आणि राजेश राठोड यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली आहे.\" \n\n\"राजकारणात चर्चा करून असे निर्णय घ्यावेच लागतात,\" असंही थोरात यांनी म्हटलं होतं. \n\nसध्या विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान आपल्याला कोणतीही तडजोड करावी लागू नये अशी काँग्रेसची भूमिका असणार का? \n\n\"समान वाटप व्हावी ही मागणी रास्तच आहे,\" असं सचिन सावंत यांनी म्हटलं. \"जागावाटपाबद्दल आमचं आधीही ठरलं होतं. त्यामुळे हक्काच्या गोष्टींसाठी आमची मागणी सुरू आहे. त्याबद्दल चर्चा तर होतच राहील.\"\n\nमहत्त्वाच्या निर्णयामध्ये काँग्रेसला सहभागी केलं जात नाही?\n\nराजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते काँग्रेसचं खरं दुखणं हे विधानपरिषदेतील जागावाटप नसून निर्णयप्रक्रियेत स्थान नसणं हे आहे. \n\n\"विधानपरिषदेच्या पाच जागा आणि राज्यपाल नियुक्त 12 जागा अशा सतरा जागांसाठी फॉर्म्युला आधीच ठरला होता. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला प्रत्येकी 6 जागा आल्या होत्या, तर काँग्रेसच्या वाट्याला पाच. त्यापैकी विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने एक उमेदवार दिला होता. आता राज्यपाल नियुक्त जागांसाठी काँग्रेस चार उमेदवारांची नावं देऊ शकते. त्यामुळे विधानपरिषद हा मतभेदाचा मुख्य मुद्दा नाही,\" असं अभय देशपांडे यांनी म्हटलं. \n\nशरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच या सरकारमध्ये निर्णय घेत आहेत. आपल्याला निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नसल्याची काँग्रेस नेत्यांची भावना असल्याचंही त्यांनी म्हटलं. \n\n\"केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं म्हणून वैचारिक मतभेद असताना काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यांना सत्तेत पुरेसा वाटाही मिळाला नाही. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्याबद्दल काँग्रेसच्या प्रचंड तक्रारी होत्या. मात्र त्यांना मुदतवाढ देण्यापूर्वी..."} {"inputs":"...कारण आईने बाळाला दूध पाजून त्याला परत खोलीबाहेर आजी-आजोबा वा इतर कुटुंबियांकडे देताना, संसर्ग घरातल्या ज्येष्ठांमध्ये पसरण्याची शक्यता जास्त आहे. \n\nडॉ. मुकेश संकलेचा म्हणतात, \"आई पॉझिटिव्ह आल्यानंतरही स्तनपान सुरू ठेवावं, या बाळाला संसर्ग होण्याची शक्यता असली तरी बाळावर संसर्गाची लक्षणं दिसण्याची फारशी शक्यता नाही. आणि या लहानशा धोक्याच्या तुलने बाळाला स्तनपानाद्वारे मिळणाऱ्या पोषणाचे फायदे कित्येक पटींनी जास्त आहेत.\"\n\nही खबरदारी घ्या : \n\nMIS - C काय आहे?\n\nMIS - C म्हणजे मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वी आमच्याकडे एका 12 वर्षांच्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्या आधीच्या महिन्यांमध्ये त्याला कोणताही त्रास झाला नव्हता. पण तो हॉस्पिटलमध्ये येण्याच्या 3-4 दिवस त्याला सतत भरपूर ताप होता, उलट्या होत होत्या, अंगावर पुरळ होता आणि त्याचा रक्तदाब कमी झालेला होता. त्याला अॅडमिट करावं लागलं. \n\nआम्ही त्याच्या कोव्हिड अँटीबॉडीज तपासल्या तर त्याच्या शरीरात भरपूर अँटीबॉडीज होत्या. अशा प्रकारच्या लक्षणांवर तातडीने उपचार करावे लागतात. नाहीतर याचा हृदयक्रिया बंद पडण्यापर्यंतचा परिणाम होऊ शकतो आणि तो जीवघेणा ठरू शकतो.\"\n\nलहान मुलांना लस मिळणार का?\n\nसध्या तरी लहान मुलांना कोरोनासाठीची कोणतीही लस देण्यात येत नाही. \n\nजगभरात लशीचं उत्पादन करणाऱ्या विविध औषध कंपन्यांनी या वयोगटासाठीच्या लशीच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. \n\nचाचण्यांदरम्यान आपली लस 12 ते 15 वयोगटासाठी 100 टक्के परिणामकारक ठरली असून ही लस घेतल्यानंतर शरीरात चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाल्याचं फायझर कंपनीने मार्च अखेरीस म्हटलं.\n\nअमेरिकेत 2,260 मुलांवर ही चाचणी घेण्यात आली. फायझर - बायोएनटेकच्या लशीची आता 12 वर्षांखालच्या मुलांवर चाचणी घेण्यात येणार आहे. \n\nअॅस्ट्राझेनकानेही युकेमध्ये 6 ते 17 वयोगटामध्ये लशीच्या चाचण्या घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...कारण यामध्ये मेहुल चोक्सी आणि नीरव मोदींसारख्या भाजपच्या 'मित्रांचा' समावेश आहे,\" असं राहुल गांधींनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. \n\nनिर्मला सीतारामन यांचं उत्तर\n\nराहुल गांधींच्या या आरोपाला उत्तर देताना निर्मला सीतारामन यांनी 13 ट्वीट्स केले. देशाची दिशाभूल करण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न असल्याचं म्हणत त्यांनी लिहिलं, \"NPA साठी रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमांनुसार 4 वर्षांच्या प्रोव्हिजनिंग सायकलनुसार तरतूद करण्यात येते. पूर्ण तरतूद झाल्यानंतर बँका ही बुडित कर्ज 'राईट ऑफ' करतात. पण यान... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोणतीही कर्ज 'राईट ऑफ' करत नाही, कारण रिझर्व्ह बँक सरकार वा बँकांखेरीज इतर कोणालाही कर्ज देत नाहीत. ही हेडलाईन योग्य नाही. बँकिंग प्रणाली अशी काम करत नाही.\" \n\n\"रिझर्व्ह बँक कंपन्यांना कर्ज देत नाही. ती फक्त बँका आणि सरकारला कर्ज देते. या बातमीत मध्ये 'RBI ने माहितीच्या अधिकाराखाली दिलेल्या माहितीनुसार बँकांनी ही कर्ज टेक्निकली राईट ऑफ केली, असं म्हणण्या ऐवजी रिझर्व्ह बँकेने कर्ज राईट ऑफ केल्याचं म्हटलंय. कर्जाची परतफेड रखडल्यानंतर कर्जाच्या उर्वरित रकमेची तरतूद करून बँका ते कर्ज 'टेक्निकल राईट ऑफ' करतात. पण याचा अर्थ या कर्जाची भरपाई होऊ शकत नाही, असा नाही. बँकांनी हा पैसा वळता केल्यास त्याची नोंद त्यांच्या प्रॉफिट अँड लॉस अकाऊंटमध्ये केली जाते.\"\n\nठराविक लोकांचीच कर्जं 'राईट ऑफ' झाली का?\n\nबँकांच्या कर्ज निर्लेखन प्रक्रियेविषयी बोलताना बँकिंग तज्ज्ञ आणि महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"रिझर्व्ह बँक कोणतीही कर्जं माफ करू शकत नाही. कारण ही कर्जं दिलेली असतात बँकांनी. ही कर्ज ज्यावेळी थकित होतात, त्या थकित कर्जावरती रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सगळ्या बँकांना आपल्या नफ्यातून प्रोव्हिजन म्हणजेच तरतूद करावी लागते. 3 वर्षांच्या पुढे थकलेल्या कर्जांसाठी 100% तरतूद करावी लागते. म्हणजे बँकेच्या नफ्यातून तेवढी रक्कम बाजूला काढून ठेवावी लागते. यामुळे बँकांचा नफा कमी होतो. एका बाजूला प्रोव्हिजन असते, एका बाजूला बुडित कर्जं असतात. त्यामुळे बँकांची बॅलन्सशीट फुगलेली - अवाढव्य दिसते. \n\nही बॅलन्सशीट उत्कृष्ट करण्यासाठी नियमानुसार बँका ही तरतूद आणि कर्ज नेहमीच्या हिशोबाच्या पुस्तकातून बाजूला काढून ठेवतं. याला म्हणतात राईट ऑफ. या कर्जाची वसुली, कोर्ट केस मात्र सुरूच असते. कर्जदाराच्या मालमत्तांवरचा बँकेचा चार्ज तसाच असतो. जर या कर्जाच्या रकमेपैकी काही वसुली झाली, तर मग या वसुलीनंतर ही रक्कम मूळ पुस्तकात आणली जाते. कर्ज राईट ऑफ केल्याने बँकांचा फायदा होतो, कारण त्यांना आयकर भरावा लागत नाही, बँकांच्या NPAचं प्रमाण कमी होतं. यामुळे RBIच्या निकषांमध्ये बँका स्वतःला बसवू शकतात. आणि शेअऱहोल्डर्स, इन्व्हेस्टर आणि डिपॉझिटर्ससमोर बॅलन्सशीट मांडता येते.\"\n\nही प्रक्रिया कायदेशीर असून फक्त काही विशिष्ट लोकांचीच कर्ज राईट ऑफ करण्यात आली नसल्याचं अनास्कर सांगतात. ते म्हणतात, \"ही..."} {"inputs":"...कारण स्वतंत्र भारतात याआधी असं झालं आहे का?\"\n\nआधुनिक इतिहासकार आणि जेएनयू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील माजी प्राध्यापक मृदुला मुखर्जी यांच्या मते, \"आधुनिक भारतात बहुतांश प्रकल्प प्रतिस्पर्ध्यांच्या माध्यमातून तयार केले जात आहेत मग ते राष्ट्रीय असोत किंवा आंतरराष्ट्रीय.\n\nत्यांच्या मते, आयजीएनसीए असेल यामध्ये लोकांना, कलाकारांना, वास्तूरचनाकारांना सहभागी करून घेण्यात आलं होतं. सध्याचं सरकार, नोकरशाही यांचा या प्रकल्पावर अंमल आहे. उदाहरणार्थ संसदेची वास्तू आहे तर संसदेचा भाग असलेल्या किंवा स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि साम्राज्यांची राजधानी होती, याचा इतिहास साक्षीदार आहे. वेगवेगळ्या टप्प्यांवर वास्तूंची निर्मिती करण्यात आली. स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरही निर्माणाचं हे काम सुरूच राहिलं. शहराचं स्वरुप बदलत गेलं आणि नामांकित वास्तू उभ्या राहिल्या. \n\nसध्याच्या सेंट्रल व्हिस्टाची मुहुर्तमेढ ब्रिटनचे महाराज पाचवे जॉर्ज यांनी 1911 मध्ये रोवली होती. त्यावेळी पाचवे जॉर्ज यांनी भारताची राजधानी कोलकाताहून दिल्लीला आणण्याचा निर्णय जाहीर केला होता. \n\nटाऊन प्लॅनिंग समितीमध्ये ब्रिटनचे वास्तूरचनाकार एडवर्ड लटेंस आणि हरबर्ट बेकर होते ज्यांनी समितीच्या सुरुवातीच्या निर्णयांमध्ये बदल केले. समितीने सुरुवातीला घेतलेल्या निर्णयांनुसार, राजधानीचा विकास दिल्लीच्या शाहजहानाबादमध्ये होणार होता. मात्र प्रत्यक्षात भव्य राजधानीसाठी रायसिना हिल नावाच्या डोंगराची निवड करण्यात आली. \n\nब्रिटनचे वास्तूरचनाकार एडवर्ड लटेंस आणि हरबर्ट बेकर\n\nअंतर्गत मतभेद तेव्हाही झाले होते. सरकार आणि नागरिकांमध्ये मतभेद नव्हते. \n\nसेंट्रल व्हिस्टाचं आरेखन करणाऱ्या लटेंस आणि बेकर यांच्यात राष्ट्रपती भवन, नॉर्थ आणि साऊथ ब्लॉकच्या उंचीवरून मतभिन्नता होती. इतिहासकारांच्या मते, या वादामुळे त्यांची मैत्री दुरावली. \n\nसध्याच्या सरकारमध्ये यासंदर्भातील घडामोडी समजत नाहीत मात्र सर्वसामान्य नागरिक आणि संघटना सरकारच्या पारदर्शकतेच्या मुद्यावरून न्यायालयात गेल्या आहेत. \n\nदिल्ली\n\nब्रिटिशांच्या विचारांनी उभारलेलं सेंट्रल व्हिस्टा आणि सध्याचं सेंट्रल व्हिस्टा यांची तुलना होऊ शकते का? यावर प्राध्यापक मृदूला मुखर्जी सांगतात, ब्रिटिश राज्यकर्त्यांनी आपापसात चर्चा केली आणि हे स्पष्ट आहे की भारतीय राष्ट्रीय नेत्यांशी चर्चा केलेली नाही. सामान्य नागरिकांशी चर्चा करण्याचा विषयच नव्हता. \n\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दोन दशकांमध्ये सरकारमध्ये भारतीयांचं प्रतिनिधित्व नव्हतं. 1930 नंतर भारतीयांचं सरकारमधलं प्रमाण वाढलं. यामध्ये बदल करायचे तर त्यासाठी वेगळी प्रक्रिया होती. दुसरी गोष्ट हे समजत नाही की तज्ज्ञ, वास्तूरचनाकार, नागरिक, राजकीय नेते किंवा संघटना यांनी प्रकल्पातील काही गोष्टींना आक्षेप घेतला तर त्यात चूक काय? त्यांचं म्हणणं ऐकून का घेतलं जात नाही? \n\nनॅशनल वॉर मेमोरियलबाबत वाद नाही\n\nजेव्हा या परिसराची निर्मिती झाली तेव्हा यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या ब्रिटिशांची सत्ता 1947 मध्ये..."} {"inputs":"...कारने कनिष्ट मध्यमवर्गातल्या लोकांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. काही प्रेक्षकांना हा सिनेमा जरा संथ वाटू शकतो, कारण प्रत्येक पात्र रंगवण्यात दिग्दर्शकाने जरा वेळ घेतला आहे. म्हणून जर तुम्हीही धीर धरून चित्रपट पाहिला तर पात्रातले रंग तुम्हाला कळू लागतील. \n\n'गुलाबो-सिताबो'मधले इतर पात्रही कमाल करतात, विशेषतः सृष्टी श्रीवास्तव. \n\nआणि ज्या 95 वर्षांच्या आज्जीची ही फातिमा मंजिल, त्या फातिमाचं पात्र रंगवणाऱ्या फारूख जफर यांनीही मार्मिक अभिनयातून मनं जिंकली आहेत. त्यांना ठाऊक असतं की त्यांचा पती मिर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोनच्या मंद लाईटमध्ये टाईप करून किंवा डायरीत लिहून ठेवावा लागतो, जेणेकरून काही मिस नको व्हायला.\n\nआपल्यापैकी अनेकांनी अमिताभच्या चित्रपटांचे किस्से ऐकले आहेत, की कशी त्यांच्या पहिल्या काही शोसाठी बॉक्सऑफिसबाहेर रांगाच रांगा लागायच्या, कशा त्यांच्या सिनेमाच्या तिकीट ब्लॅकमध्ये विकल्या जायच्या वगैरे. \n\nपण 'गुलाबो-सिताबो' पाहणं, त्यावर आता लिहिणं हा जरा न भूतो असा अनुभव होता माझ्यासाठी. कुठे बाहेर पडून सिनेमागृहात जायची गरज नाही, फक्त रात्री 12 वाजले रे वाजले की इंटरनेट कनेक्ट करायचं नि घ्या! घरबसल्या पाहा फर्स्ट शो.\n\nआणि इथे काही लक्षात ठेवण्याची घाई किंवा काळजी नव्हती. जर एखादा डायलॉग लिहायचा असेल तर रिवाइंड करून पुन्हा पाहून घ्या. एवढं आत्मनिर्भर होण्याची कल्पना तर गेल्या वर्षीसुद्धा केली नव्हती कदाचित.\n\nकुणी कधी विचारलं की भारतातला पहिला बोलपट कोणता तर 1931च्या 'आलम आरा'चं नाव लगेचच आठवतं. तुम्हाला माहितीय 'गुलाबो-सिताबो'सुद्धा तसाच ऐतिहासिक सिनेमा म्हणून नोंदवला जाईल. कारण हा पहिलाच असा मुख्य प्रवाहातला सिनेमा आहे, जो बनला तर सिनेमागृहांसाठीच होता, पण रिलीज OTT प्लॅटफॉर्मवर झाला. \n\nतुम्ही कधी हा विचार नक्की केला असेल की आता सिनेमे थेट फोनवर रिलीज होतील. घ्या, अख्खं कल्पनाविश्व आता सत्यात उतरतंय. या कोरोना व्हायरसमुळे आणखी काय काय पाहायला मिळेल, कुणास ठाऊक.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कारली आहे.\n\nमी त्यांना मुंबईत सदनिका घेण्यास मदत केली आहे, मी त्यांना विमा पॉलिसी व त्यांच्या भावाला व्यवसाय स्थापित करण्यास मदत केलेली आहे. या सर्व कृती मी सदभावनेने केलेल्या आहेत. \n\nमात्र 2019 पासून या महिलेची बहीण यांनी मला ब्लॅकमेल करुन पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. माझ्या जिवीतीला गंभीर शारीरिक इजा करण्याच्या, धोका करण्याच्या धमक्या सुद्धा देण्यात आल्या. या सर्व प्रक्रियेत त्यांचा भाऊदेखील सहभागी होता. \n\nया बाबत दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजी मे 2019 पासून घडत असलेल्या या सर्व बाबींसंदर्भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"दाखल केलेल्या याचिकेमध्ये त्यांच्या सोयीने प्रकरण सेटल करावे या साठीच्या दबाव तंत्रासाठीचा सुद्धा हा भाग असू शकतो. \n\nमला खात्री आहे की या सर्व प्रकरणाची संबंधीतांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल तथापी माझी आपल्याला विनंती आहे की सदर प्रकरणी वृत्त प्रसिद्ध करताना वरील वस्तुस्थिती लक्षात घ्यावी कारण सदर प्रकरणी महिलेच्या विरोधात दावा प्रलंबित आहे. तसेच या प्रकरणी 2 अज्ञान बालकांचा सुद्धा समावेश आहे. \n\nहे संपूर्ण प्रकरण हे ब्लॅकमेलिंग करणारे, खोटे व बदनामी करण्याच्या हेतूने घडवून आणण्यात आलेले आहे, त्यामुळे यात अशा आरोपांवर विश्वास ठेवू नये ही विनंती.\"\n\nया सर्व प्रकरणाची संबंधितांकडून सुयोग्य चौकशी केली जाईल, असंही धनंजय मुंडे यांनी लिहिलं आहे.\n\nधनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून टाकावं - किरीट सोमय्या\n\nभाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. \n\n\"या सर्व प्रकरणात धनंजय मुंडे जोपर्यंत मुक्त होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळात राहण्याचा कुठलाही अधिकार नाही,\" असं किरीट सोमय्या म्हणाले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कार्यकर्ते सांगतात, मुस्लिमांना प्रतिनिधित्व मिळत नसल्यासाठी ते काँग्रेसला जबाबदार धरतात. \"त्यांनी मुस्लिमांच्या मनात भाजपविषयी इतकी भीती निर्माण केली आहे की त्यांनी आता आम्हाला एकही तिकीट दिलं नाही तरी हा समाज त्यांच्याविषयी अवाक्षरही काढणार नाही\", इन्साफ इंडियाचे राष्ट्रीय प्रवर्तक आणि युनायटेड मुस्लीम पॉलिटीकल एम्पॉवरमेंटचे सदस्य मुस्तकीम सिद्दीकी म्हणतात.\n\nभाजपच्या याच भूतामुळे धर्मनिरपेक्ष विरोधक जात, वर्ग आणि पंथात विभागलेल्या मुस्लीम समाजाची अंतर्गत वीणच विसरले आहेत. इतकी तफावत असूनही, \"इ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मच्या तरुणाकडे दृष्टीकोन नाही, शिक्षण नाही. त्यामुळे त्या मजुराप्रमाणे आम्हीही तेच करू (मतदान) जे आमचे पूर्वज करत आले आहेत.\"\n\nडिसेंबर 2016च्या Centre for Study of Society and Secularism परिषदेत पॅरिसमधल्या CERI-Sciencesचे सीनिअर फेलो आणि लंडनमधल्या किंग्ज इंडिया इन्स्टिट्युटचे भारतीय राजकारण आणि समाजशास्त्र विषयाचे प्राध्यापक क्रिस्टोफ जॅफर्ले यांनी प्रतिनिधीगृहांमध्ये 'तुमचं हित' 'तुमच्या माणसांनी' मांडणं का गरजेचं आहे, याचं महत्त्व विषद केलं. या चर्चेत जॅफर्ले म्हणाले, \"कारण तिथे तुमचा गट नसेल तर अल्पसंख्यकांच्या बाजूने कमी लोक असतील.\"\n\nदंगल, आरक्षण आणि तीन तलाकसारख्या मुस्लिमांच्या मुद्द्यांवर लोकसभेत ज्यांनी मुद्दे मांडले त्याविषयी केलेल्या आपल्या संशोधनाचा संदर्भ देत ते म्हणाले की मुस्लिमांच्या समस्यांविषयी ज्यांनी सरकारला प्रश्न विचारले त्यातले 23 टक्क्यांहून जास्त प्रश्न हे मुस्लीम खासदारांनीच विचारले. याचाच अर्थ मुस्लिमांशी संबंधित असलेल्या एक पंचमांश प्रश्न विचारण्याची जबाबदारी केवळ 4% खासदारांनी पार पाडली. \n\nमुस्लिमांना हे कळतं. \"आम्हाला आमच्या बाजूने बोलणारा कुणीतरी हवा आहे\", मधुबनीमधल्या कनिष्ठ जातीतल्या मुस्लीम समाजाच्या प्रश्नांवर काम करणारे सामाजिक कार्यकर्ते अत्ताउररमान अन्सारी सांगत होते. \"आमच्या विणकरांना रोजगारासाठी त्यांचं घर सोडून मुंबईची वाट धरावी लागली. आम्हाला निवडणूक लढण्याची संधीच मिळाली नाही तर आमचे हे प्रश्न कोण मांडणार?\"\n\nत्यामुळे आता काही मुस्लीम गट त्यांचा लढा वेगळ्या पद्धतीने लढण्याची रणनीती तयार करत आहेत. \n\nNSE संस्थेने CSDS लोकनिती डेटा यूनिटच्या मदतीने मार्च महिन्यात एक निवडणूकपूर्व सर्वे केला आहे. या सर्वेनुसार काँग्रेसपासून फारकत घेऊन कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि राजस्थानमध्ये भाजपला मतदान करण्याचा निर्णय मुस्लिमांनी घेतला आहे. त्याशिवाय शकील अहमद यांच्यासारखे उमेदवारही आहेत ज्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. तसंच मुस्लिमांचे धार्मिक नेतेसुद्धा आता तरुण मुस्लिमांना उद्याचे नेते म्हणून बघत आहेत. असे नेते जे केवळ मुस्लिमांचं नव्हे तर देशाचं नेतृत्व करतील. \n\nमौलाना काझ्मी म्हणतात नव्या नेतृत्वासाठी कायमच जागा तयार होत असते आणि \"आता मुस्लिमांनी राजकीय पक्ष त्यांना काय देत त्यावर अवलंबून न राहता स्वतः नेतृत्व स्वीकारण्याचा विचार करायला हवा. आम्हाला..."} {"inputs":"...काऱ्यांच्या माहितीनुसार,\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना राज्य FDA चे सहआयुक्त जे.बी.मंत्री यांनी म्हटलं, \"राज्यात ऑक्सिजनचं उत्पादन करणारे 25 उत्पादक आणि रिफिलिंग करणाऱ्या 65 कंपन्या आहेत. ऑक्सिजन उत्पादकांना उत्पादन वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सद्य स्थितीत राज्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. सर्वात मोठा प्रश्न वाहतुकीचा आहे. त्यावर आम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत.\" \n\n\"ऑक्सिजनचा पुरवठा सुरळित व्हावा यासाठी महाराष्ट्र विद्युत बोर्ड (MSEB) सोबत चर्चा करण्यात आली आहे. ऑक्सिजन उत्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीत बांगर म्हणाले, \"बाजारात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल. वाहतूक, रिफिलिंगचा मोठा प्रश्न आहे. ऑक्सिजन टॅंकरला येणारा वाहतुकीचा अडसर दूर करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनबाबत काही समस्या असतील तर त्यांना महापालिका मदत करण्यास तयार आहे.\" \n\n\"नवी मुंबईत 2300 ऑक्सिजन बेड्स आहेत. तर, 150 आयसीसू बेड्स आहेत. पालिका रुग्णालयांसाठी आम्ही 100 ड्यूरा (Dura) सिलेंडरसाठी टेंडर काढले आहेत. जेणेकरून कमी जागेत जास्तीत-जास्त सिलेंडर ठेवता येवू शकतील,\" असं अभिजीत बांगर पुढे म्हणाले. \n\nऑक्सिजनबाबत सरकारची भूमिका \n\nमहाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता. सरकारने वैद्यकीय क्षेत्रासाठी 80 टक्के आणि उद्योगांसाठी 20 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत.\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, \"राज्यात सद्य स्थितीत ऑक्सिजनचे जंबो सिलिंडर 17 हजार 753, बी टाईप सिलिंडर- 1547, डयुरा सिलिंडर- 230, लिक्विड क्रायोजनिक ऑक्सिजन टँक्स 14 उपलब्ध आहेत. ऑक्सिजन पुरवठा नियंत्रणासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये अन्न व औषध प्रशासन, उद्योग विभाग, परिवहन विभाग आणि सार्वजनिक आरोग्य या विभागातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे.\" \n\n\"राज्यातील शंभर किंवा त्याहून जास्त बेड्स असलेल्या सर्व सार्वजनिक रुग्णालयांनी जिल्हा नियोजन व विकास परिषद किंवा राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी अथवा कार्पोरेट सामाजिक जबाबदारी मधून निधी प्राप्त करून क्रायो ऑक्सीजन टँक स्थापन करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या रुग्णालयांना निधीची अडचण येईल त्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालयाशी संपर्क साधून या बाबतही सूचित करण्यात आले आहे,\" असं आरोग्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येनी मतदानासाठी हजेरी लावली आहे. आम आदमी पक्षाकडून अमानतुल्लाह खान, काँग्रेसकडून परवेज हाशमी आणि भाजपकडून ब्रह्म सिंह हे रिंगणात उभे आहेत. \n\n11 फेब्रुवारीला मतमोजणी होईल. दिल्ली विधानसभेची मुदत 22 फेब्रुवारीला संपत आहे. \n\nअरविंद केजरीवाल यांनी घेतलं हनुमानाचं दर्शन\n\nकॅनॉट प्लेसच्या प्राचीन हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींचा आशीर्वाद घेतला. देश आणि दिल्लीच्या विकासासाठी प्रार्थना केली. हनुमानजी म्हणाले, \"चांगलं काम करत आहेस. अशीच जनतेची सेवा करत रहा. फळ माझ्यावर सोड. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुढे करण्याचा अर्थ भाजप केंद्रातील मुद्द्यांच्या आधारे दिल्लीची निवडणूक लढू पाहत होतं. नरेंद्र मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री बनणार नाहीयेत. ते दिल्लीच्या तीन-चार नेत्यांचं नाव घेतात. पण त्यांनी मनोज तिवारी, विजय गोयल, विजेंद्र गुप्ता यांचं नाव घेतलं नाही.\"\n\nकेजरीवाल यांच्या नावाच्या जादूमुळे निवडणुकीचं चित्र बदलेलं, असंही अग्रवाल यांना वाटत नाही. त्यांच्या मते निवडणुकीत मुद्दे आवश्यक आहेत. कोणी काय काम केलं, हे लोक पाहतात. \n\nआम आदमी पक्षाचे नेते दिलीप पांडेय यांना मात्र जेपी अग्रवाल यांचं मत मान्य नाहीये. पांडेय यांच्या मते चेहरा आणि काम हे दोन्ही तितकंच महत्त्वाचं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काळाचे असे काही संकेत दिसू लागले आहेत.\n\n180 तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती \n\nराज्य सरकारनं आपला अहवाल दिल्यानंतर केंद्र सरकारच्या NCCFने अहवाल सादर केला आहे. राज्यात 180 तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण होणार असल्याचं त्यांचंही निरीक्षण आहे. \n\nदुष्काळ जाहीर करण्यापूर्वी 36 पैकी 32 जिल्ह्यांमध्ये मदत आणि पुनर्वसन विभागाकडून प्रत्यक्ष स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. \n\nया महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष स्थिती काय आहे, याची पडताळणी करण्याचा आदेश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी ऑक्टोब... उर्वरित लेख लिहा:","targets":"दुष्काळाच्या झळा असह्य होतात. राज्यातल्या अनेक भागात कोरडा दुष्काळ पडल्यामुळे भूजलपातळीवर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे या भागातील विहिरी कोरड्या पडून पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. \n\nआणि आकडेवारी सांगते की मराठवाड्यात परिस्थिती सगळ्यांत बिकट आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...काश्मीर. कारण हा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहे. याप्रश्नी ठोस उपाययोजना करण्याचा त्यांचा विचार आहे, असं मला वाटतं. तुम्हालाही (इम्रान खान) या प्रश्नावर मार्ग काढायचा आहे.\"\n\nट्रंप यांचा मध्यस्थीचा प्रस्ताव भारतीयांसाठी धक्काच होता. कारण गेल्या दशकभरात अमेरिकेचे डावपेच याच्या अगदी उलट स्वरुपाचे होते. काश्मीरचा प्रश्न भारत आणि पाकिस्तान यांच्यातला द्विराष्ट्रीय प्रश्न असल्याच्या भूमिकेला अमेरिकेचा पाठिंबा होता. अमेरिका भारताच्या बाजूने असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. \n\nबराक ओबामा यांच्यासह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं कलम 370 हटवलं आहे. यामुळे काश्मिरला असलेला विशेष दर्जा काढून घेण्यात आला आहे. काश्मीर आणि लेह केंद्रशासित प्रदेश होणार आहेत. भारत आपल्या शेजारी राष्ट्रांशी असलेल्या भूमिकेसंदर्भात सुस्पष्ट डावपेचांसह वाटचाल करतो आहे. \n\nपाकिस्तान असहाय्यपणे काश्मीरचा प्रश्न अफगाणिस्तानशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तालिबाननेच पाकिस्तानला इशारा दिला आहे. काही पक्ष काश्मीर आणि अफगाणिस्तान एकत्र जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे परिस्थिती सुधारणार नाही. कारण काश्मिरचा अफगाणिस्तानशी काहीही संबंध नाही. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nराजकीय संभ्रमावस्थेमुळं पाकिस्तान अफगाणिस्तानबाबत ठोसपणे भूमिका घेण्यात मागे पडला आहे. अफगाणिस्तानमध्ये कोणाचंही सरकार आलं तरी हे सरकार आपल्या सुरक्षा बळकटीकरणासाठी भारताकडेच मदतीचा हात मागणार हे निश्चित. \n\nट्रंप यांच्या मध्यस्थीच्या प्रस्तावानंतरही काश्मीर हा द्विपक्षीय प्रश्न आहे, या भूमिकेवर भारत ठाम आहे. तिसऱ्या देशाची मध्यस्थी यात गरजेची नाही हे भारताने वारंवार सांगितलं आहे. अंतर्गत संरचना पाहिली आणि संवेदनशीलता लक्षात घेतली तर ही परिस्थिती बदलण्याची शक्यता नाही. \n\nट्रंप यांच्या मध्यस्थीच्या सूतोवाचानंतरही काश्मिरमधली परिस्थिती आणि काश्मिरप्रती भारताची भूमिका अमेरिका बदलू शकत नाही. अन्य देश काश्मिरप्रश्नी कसं बघत आहेत हे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यानंतर लक्षात येऊ शकतं. काश्मिरप्रश्नी उत्तर भारत आणि पाकिस्तान यांनी काढायला हवं. तिसऱ्या देशाने यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर ही बातमी आली होती. \n\n'शक्य असल्यास ऑनलाइन परीक्षा घ्या'\n\nपरीक्षा व्हाव्यात की नाही याबाबत University Grant Commission ने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने कोरोनामुळे तयार झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन काही सूचना जारी केल्या आहेत.\n\nकोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांची काळजी घेणं तर आवश्यकच आहे पण त्याचबरोबर परीक्षा होणं देखील महत्त्वाचं आहे असं या समितीने अधोरेखित केलं. युजीसीने ऑनलाइन परीक्षा... उर्वरित लेख लिहा:","targets":"याने स्पष्ट केलं आहे की अंतिम वर्षाच्या परीक्षा अनिवार्य आहेत. यावर महाराष्ट्र तसेच इतर राज्य सरकार काय निर्णय घेईल यावर सर्वांचेच लक्ष आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काही घडलं की, पक्षाच्या नेत्यांना आणि मुखपत्राला आणखी जोरात आपल्याच सहकारी पक्षावर टीका करून नाराजीचा रोख स्वपक्षीय लोकांच्या ऐवजी दुसरीकडे वळवावा लागतो. \n\nतात्पर्य, डबल रोलसारख्या कसरती राजकीय चतुरपणाच्या दिसल्या तरी त्यांच्यावरून शिवसेनेच्या गोंधळलेल्या अवस्थेची कल्पना करता येते. अशा कसरतीमुळे आजूबाजूच्या बघ्यांची करमणूक होते हा भाग अलाहिदा! \n\nशिवसेना आणि भाजप 1989 पासून मित्रपक्ष आहेत.\n\nशिवसेना आणि भाजप हे तसे १९८९ पासूनचे दोस्त पक्ष; पण राजकीय दोस्तीचा बरेच वेळा कंटाळा येतो तसा त्यांना दोघान... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी मोठी रंजक पण राजकीयदृष्ट्या गुंतागुंतीची स्थिती तेव्हापासून राज्यात आहे. \n\nत्यामुळे मंत्रिमंडळात तर सगळे मंत्री मिळून निर्णय घेणार पण बाहेर तेच मंत्री आणि त्यांचे सेनाप्रमुख सरकारवर टीका करणार. इतकंच काय पण राज्यातल्या प्रश्नांवर शिवसेनाच आंदोलनं करणार.\n\nएकट्या भाजपला सगळ्या प्रश्नांबद्दल जबाबदार धरणार आणि सेनेच्या मदतीने कारभार हाकणारा भाजप दररोज अडून थेट शिवसेनेवर रोख धरणार आणि मिळेल तिथे आपल्याच सहकारी पक्षाचा पाणउतारा करणार असा रम्य खेळ महाराष्ट्रात चालू आहे. \n\nशिवसेनेचीच कोंडी\n\nत्या खेळात भाजपला अर्थातच थोडं कानकोंडं वाटत असेल, पण या स्थितीमुळे खुद्द शिवसेनेची होणारी कोंडी सर्वात जास्त आहे. \n\nमुंबई शहराच्या कारभारातसुद्धा हीच कोंडी दिसते. \n\nकाही करून मुंबई महापालिका शिवसेनेकडून हिसकावून घ्यायची असा भाजपाचा प्रयत्न होता पण तो काही यशस्वी झाला नाही. \n\nमुंबईत शिवसेनेची पाळंमुळं चिवट असल्यामुळे आणि गुजराती- बिगरमराठी भाषिकांवर भाजपाने जरा जास्तच भिस्त ठेवल्यामुळे शिवसेना मुंबईच्या गल्ल्यावर टिकून राहू शकली. \n\nमात्र शिवेसेनेचं नाक कापण्यात भाजपा यशस्वी झाला आणि त्यामुळे शिवसेनेच्या भाजपा-विरोधाला आणखी धार चढली. \n\nमुंबईच्या अतिवृष्टीच्या वेळी शिवसेनेला बाजूला ठेवून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 'कंट्रोल रूम' चा ताबा घेऊन शिवसेनेला आपली जागा दाखवून दिली. \n\nतरीही, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नादी लागावं की नाही याचा भाजपला निर्णय करता येत नसल्यामुळे सेनेचा डबल रोलचा कार्यक्रम राज्यात जोरात चालूच आहे. \n\nशिवसेनेची व्यूहरचना\n\nराजकीय चातुर्य म्हणून पाहिलं तर शिवसेनेचा हा डाव नक्कीच हुशारीचा वाटतो. कारण सत्तेची गोड फळे (केंद्रात, राज्यात आणि मुंबईत) चाखायची पण कारभाराच्या कमतरतेची जबाबदारी मात्र घ्यायची नाही अशी त्यांची एकूण व्यूहरचना दिसते. \n\nमहाराष्ट्रात २०१४पासून दोन्ही काँग्रेस पक्ष हतबल झालेले असताना सरकारच्या विरोधातला आवाज आणि त्या विरोधाचा अवकाश आपण व्यापून टाकायचा अशी सेनेची दूरच्या पल्ल्याची रणनीती दिसते. \n\nती यशस्वीपणे राबवली तर पक्षाचा नक्कीच फायदा होणार. पण त्याचवेळी केंद्रात आणि राज्यात सत्तेत का राहायचं असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. \n\nमहाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस पक्ष नामोहरम होण्याच्या काळात स्वतःचं स्थान बळकट करण्याची नामी संधी शिवसेनेला २०१४मध्ये चालून आली. \n\nपण सरळ सरळ विरोधी पक्ष म्हणून वावरण्याची..."} {"inputs":"...काही ठिकाणी टँकर थेट हॉस्पिटलपर्यंत आणला जातो आणि मग पाईपद्वारा ऑक्सिजन प्रत्येक बेडपर्यंत थेट पोहोचवला जातो. \n\nतर काही ठिकाणी रिफिल प्लांटमध्ये म्हणजे छोट्या कारखान्यांत हा टँकरद्वारा आलेला ऑक्सिजन सिलिंडरमध्ये भरला जातो आणि मग ते सिलिंडर्स रुग्णालयांत पुरवले जातात. पण अशा ठिकाणी सिलिंडर वारंवार बदलावे लागू शकतात. \n\nवाचायला ही व्यवस्था सोपी वाटत असली, तरी प्रत्यक्षात ऑक्सिजन सिलिंडरची वाहतूक करताना अनेक नियम पाळावे लागतात.\n\nलिक्विड ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो आणि त्यामुळे काही अपघात होणार नाही, य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी आहे. उद्योगाला जाणारा ऑक्सिजन पुरवठा आता बंद केला आहे आणि सगळे सिलेंडर्स रुग्णालयांत जातायत.\"\n\nनेहमीपेक्षा अनेक तास जास्त काम करावं लागत असून मागणी पूर्ण करताना दमछाक होत असल्याचं ते सांगतात. तसंच उत्पादन आणखी वाढवायचं असेल तर आपल्यासारख्या पुरवठादारांना काही महिने लागू शकतात असंही ते सांगतात. \n\nत्यामागचं मुख्य कारण म्हणजे भांडवल, सिलिंडर्सची कमतरता आणि मनुष्यबळाचा अभाव. द्रवरूप ऑक्सिजनची हाताळणी करण्यासाठी, किंवा हॉस्पिटलमध्ये त्याचा पुरवठा करण्यासाठी कौशल्याची गरज असते. \n\nमात्र अनेक कर्मचाऱ्यांना त्याचा सराव नसल्यानं किंवा पुरवठ्याच्या प्रक्रियेत गळती झाल्यानं वीस टक्क्यांपर्यंत ऑक्सिजन वाया जात असल्याचं निरीक्षण अन्न आणि औषध विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना नोंदवलं आहे. \n\nहवाई वाहतूक आणि अन्य पर्याय \n\nमहाराष्ट्रात टंचाई जाणवू लागल्यावर गुजरात, कर्नाटक अशा शेजारच्या राज्यांतून काही प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. पण ही राज्यही रुग्णसंख्या वाढत असल्यानं आता हा पुरवठा थांबवू शकतात. \n\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना याविषयी माहिती दिल्याचं पीटीआयचं वृ्त आहे. त्यामुळे ऑक्सिजन वाया जाणार नाही, यावर आता शासनाचा भर राहील. \n\nदरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे मदत मागितली असून, हवाई वाहतुकीचा पर्याय आणि लष्कराची मदत देण्याची विनंतीही केली आहे. \n\nयासंदर्भात आम्ही ऑल इंडिया गॅसेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष साकेत टिक्कू यांच्याशी संपर्क साधला. ते म्हणाले की, ऑक्सिजन पुरवठा कसा वाढवायचा यावर सरकारशी आम्ही चर्चा करतो आहोत आणि लवकरच निर्णय घेतला जाईल. \n\nकोव्हिड रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा का गरजेचा?\n\nएरवी आपण हवेतून श्वासावाटे ऑक्सिजन आत घेतो. हा ऑक्सिजन फुप्फुसातून रक्तात प्रवेश करतो आणि रक्तावाटे पेशींपर्यंत पोहोचतो. तिथे ग्लुकोजसोबत त्याची रासायनिक प्रक्रिया होते, म्हणजे अन्नाचं उर्जेत रुपांतर होतं. सजीवांच्या जगण्यासाठी ही प्रक्रिया सर्वात महत्त्वाची आहे. \n\nकाही आजारांमध्ये किंवा एखाद्या सूक्ष्मजीवाचा संसर्ग फुप्फुसात वाढला, तर रक्तात ऑक्सिजन मिसळण्याच्या प्रक्रियेतच अडथळे निर्माण होतात. अशा वेळी नेहमीसारखा श्वासावाटे घेतला जाणारा ऑक्सिजन पुरेसा ठरत नाही. \n\nरुग्णांना मग शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा केला जातो. काही आजारांत त्यासाठी ऑक्सिजन..."} {"inputs":"...काहीतरी करून दाखवेल असं वाटायचं\" अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल वाटणाऱ्या भावना व्यक्त केल्या होत्या. तसेच अजित पवार यांचंही त्यांनी कौतुक केलं होतं. \n\n\"अजित माझा कालही मित्र होता, आजही आहे आणि उद्याही राहील. जोपर्यंत मी अजितकडे काही मागत नाही. ज्या दिवशी मी अजितकडे काही मागेन त्या दिवशी माझ्यावर माझ्या किंमतीचा टॅग लागेल. आणि ते तसं होऊ द्यायचं नाही. कधीही आयुष्यात ती वेळ आणायची नाही. आपल्याला देवानं माणसाचा जन्म दिला आहे. यापलिकडे देवाकडेही काही मागण्याची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े अशा आशयाचं आवाहनही केलं होतं. त्यावरही अनेकदा चर्चा झाल्या आहेत.\n\nआजच्या भेटीबाबात भाजपच्या प्रवक्त्याने बोलायला नकार दिला.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...काहीही बोललं जात नाहीये. \n\nहे खरं आहे की संध्याकाळी 'मातोश्री'वर जाण्याअगोदर अमित शहा त्यांच्या 'संपर्क फॉर समर्थन'साठी रतन टाटा, लता मंगेशकर आणि माधुरी दीक्षित यांनाही भेटणार आहेत. पण बऱ्याचदा 'मातोश्री'वर जायला अनुत्सुक असलेले आणि 6 एप्रिललाच वांद्र्यात BKC मैदानावर पक्षाच्या स्थापना दिनाच्या सभेला येऊनही शेजारी 'मातोश्री'ला सदिच्छा भेटही न दिलेले अमित शहा, शिवसेना इतकी जहरी टीका करत असताना तत्परतेनं ठाकरेंच्या भेटीला जाताहेत, याचं कारण लपण्यासारखं नाही. \n\nशिवसेना राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि लक्षणीय संख्याबळ असलेले मित्रपक्ष भाजपच्या 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'पासून दूर गेले आहेत.\n\nमोदीविरोधी आघाडीची चिन्हं?\n\nवास्तविक 10 एप्रिल 2017 रोजी 'रालोआ' पक्षांची बैठक झाली होती. त्यात 2019 मध्ये मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील, हा प्रस्ताव मान्य करण्यात आला होता. याच बैठकीवेळेस 'रालोआ' मध्ये असलेले 33 पक्ष सहभागी होते. त्यात चंद्राबाबू नायडूही होते, ज्यांनी नंतर अरुण जेटलींसोबत पत्रकार परिषदही घेतली होती. पण नंतर चंद्राबाबू सरकारमधून टीका करून बाहेर पडले.\n\nया बैठकीत प्रस्तावाला मान्यता द्यायला उद्धव ठाकरेही होते, पण त्यानंतर पुन्हा एकदा सेना-भाजपा वैरानं उचल खाल्ली, मतभेद वाढत गेले आणि 2019च्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचं सेनेनं ठरवलं. \n\nविरोधकांनीही सेनेला गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. कर्नाटकमध्ये कुमारस्वामींच्या शपथविधीला उद्धव ठाकरेंनाही आमंत्रित करण्यात आलं होतं, ज्याला पालघर निवडणुकांचं कारण पुढे करून उद्धव ठाकरे गेले नाहीत. पालघरच्या निकालानंतर शरद पवारांनी शिवसेनेला लोकशाही वाचवण्यासाठी एकजूट विरोधकांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. या निवडणुकीनंतर सेना तत्काळ युतीबाहेर पडणार, अशी हवा गरम झाली होती, पण उद्धव ठाकरेंनी पुन्हा संयम दाखवला.\n\nपालघर पोटनिवडणुकीच्या निकालांनंतर शिवसेनेने एक पत्रकार परिषद घेतली\n\nत्याअगोदरही जेव्हा ममता बॅनर्जींनी उद्धव यांची मुंबईत भेट घेतली होती तेव्हा सेना तिसऱ्या आघाडीचा पर्याय पाहते आहे, अशी चर्चा सुरू झाली होती.\n\nभाजपसुद्धा सेनेसोबत सुंदोपसुंदी सुरू असतानाही युती टिकेल, अशा आशा सतत व्यक्त करत राहिलं आहे. मध्यंतरी एका कार्यक्रमात सेनेचे खासदार संजय राऊतांनी घेतलेल्या जाहीर मुलाखतीत युतीबद्दल आशावादी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. शेतकरी प्रश्न असेल वा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, राज्यात तयार झालेल्या टीकेच्या वातावरणात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेचे गरज भासणार याची जाणीव भाजप नेतृत्वाला आहे. \n\nविरोधी पक्षांच्या 'हल्लाबोल' सभांना, शेतकऱ्यांच्या सतत होणाऱ्या आंदोलनांना मिळणारा प्रतिसाद भाजपाला दिसतो आहे. त्याचा परिणाम मतांच्या गणितावर होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळेच पालघरच्या युद्धानंतर तत्परतेनं अमित शहा 'मातोश्री'च्या वाटेवर निघाल्याचं म्हटलं जात आहे. देशभरातल्या मित्रपक्षांशी आता वैर जोपासणे शक्य होणार नाही, हे आता..."} {"inputs":"...किंवा एकप्रकारची गाईडबुक्स म्हणावीत तसा विषय समजावून देणारी. हाऊ टू..., नो यूअर..., शॉर्ट इंट्रॉडक्शन ऑफ.... अशा शब्दांनी आजची पुस्तकं प्रसिद्ध होतात तसे हे विषय होते. एका नव्या माध्यमाचा शोध लागला आणि त्यात मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांसाठी विषय घेतले जाऊ लागले. सूपशास्त्र त्यातलंच एक म्हणता येईल.\n\nसूपशास्त्रच्या पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत प्रकाशक गोंधळेकर लिहितात, \"प्रस्तुत स्त्रियांस विद्या शिकविण्याचा क्रम चालला आहे, त्यात कशिदे व शिवण काम वगैरे मुलींचे शाळेंतून शिकवण्याचा क्रम सुरू आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांमध्ये वैविध्य असणं हे निरोगी समाजाचं लक्षण आहे. एकजिनसीकरणामुळे समाजाची प्रगती थांबण्याची भीती असते. पदार्थ, जिनसा व चवी यांच्यातलं वैविध्य म्हणूनच राखायला हवं.\"\n\nसूपशास्त्र आणि पाकदर्पण\n\nसूपशास्त्रप्रमाणे 'पाकदर्पण' नावाचं पुस्तक गोदावरी पंडित यांनी 1893 साली प्रसिद्ध केलं. दोन्ही पुस्तकांमध्ये काही नियमही दिले आहेत. वजन मापं याची माहिती आणि काही अंदाजे मापं दिली आहेत. उत्तम प्रकारे पाक निष्पत्ती होण्यासाठी वजनमापं आणि अनुभवाचा आधार घेऊन हे पुस्तक लिहिलं आहे असं प्रकाशक गोंधळेकर आवर्जून सांगतात. \n\nत्यामुळे भार, रुपया, तोळा, मासा, शेर या सगळ्या प्रमाणांची ओळख होते. आज हे मुद्दाम वाचलं पाहिजे.\n\nपाकदर्पणमध्ये तर गोदावरी पंडित यांनी स्वयंपाकघर कसे असावे, स्वयंपाक करणारी व्यक्ती कशी असावी, पाककृती कशी असावी यावरही नियम दिले आहेत. त्यांनी ही पाककला ही कला पुरुषांनी महिलांच्या गळ्यात मारली आहे. हरकत नाही आम्ही ती आनंदाने स्वीकारली आहे असं लिहिलं आहे. \n\nतसेच स्वयंपाक चांगला हवा असेल तर त्यासाठी पाकसाहित्यही चांगलं देणं गरजेचं आहे असं पुरुषांना सुनावतात. केवळ सूपकार कुशल असून चालणार नाही साहित्यही उत्तम पाहिजे असं त्या सांगतात.\n\nसूपशास्त्रात. सुरुवातीस भक्ष्य, भोज्य, लेह्य, पेय, चोष्य, खाद्य हे अन्नपदार्थांचं वर्गीकरण सोदाहरण सांगितलं आहे. पुस्तकातली पहिली पाककृती वरणाची आहे. त्यानंतर भाताचे प्रकार, पोळ्या, लाडू, मिठाया, फराळाचे प्रकार, मुरांबे, धिरडी, वड्या, खिरी, भाज्या, आमटी, सार, सांबारे, सांडगे, पापड, लोणची, चटण्या, कोशिंबिरी, भरताचे प्रकार आहेत. \n\nपुस्तकातल्या खडसांबळीच्या शेंगांची भाजी, कोरफडीचा मुरंबा, अकबऱ्या (अनारशाचा एक प्रकार), गपचिप अशा काही पाककृती आज विस्मरणात गेल्या आहेत. तारफेणी, साखरबोंडे, घिवर, राघवदास लाडू, शेवखंडाचे लाडू असे अनेक पदार्थ तेव्हा घरोघरी केले जात असत.\n\nप्राचीन हिंदू - बौद्ध - जैन ग्रंथांमध्ये आढळणारे आणि सूपशास्त्रात समावेश केलेले मालपुआ, लाडू, गुळवऱ्या \/ गुरवळ्या असे काही पदार्थ मात्र आजही केले जातात. भारतीय पाककलेत पानाफुलांचा वैविध्यपूर्ण वापर पूर्वापार प्रचलित आहे. सूपशास्त्रात याची झलक पाहायला मिळते.\n\nयाडणी, याल्लपी ही ''सूपशास्त्रा'तल्या पदार्थांची नावं मराठी वाचकांना चमत्कारिक वाटू शकतील. हे पदार्थ मूळ कानडी आहेत. याडणी म्हणजे अडै किंवा दोसा. याल्लपी हा येरियप्पा या शब्दाचा..."} {"inputs":"...किडनी फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली. शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. अवयवदानाबाबत लोकांना जास्त माहिती नसल्याचं कळल्यानंतर याविषयी जनजागृती करू लागले. \n\nपुढे आयुष्याला स्थैर्य येण्यासाठी नोकरी सुरू केली. एका व्यसनमुक्ती केंद्रात समुपदेशक म्हणून काही काळ काम केलं. पुढे एका खासगी कंपनीत काम केलं. लेखनाची आवड असल्यामुळे पुढे एक अॅडव्हर्टाइझिंग कंपनी जॉईन केली. तिथे आता ते अॅड्ससाठी कँपेन तयार करतात, जिंगल्स लिहितात.\n\nमुंबईच्या KEM रुणालयात प्राध्यापक आणि विभागप्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"तळीवरील स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. त्यांनी 2017 मध्ये 100 मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्णपदक पटकावलं तर 2018 मध्ये त्याने 50 मीटर सुवर्णपदकावर नाव कोरलं. \n\nगेल्या पाच वर्षांपासून किशोर ट्रान्सप्लांट स्पर्धांमध्ये भाग घेतात. ते सांगतात, \"शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींनी अशा स्पर्धांमध्ये भाग घ्यावं की नाही याची मला भीती वाटायची. मात्र तिथं अशा अनेक व्यक्तींना धावताना, खेळताना पाहिल्यानंतर भीती नाहीशी झाली.\"\n\nदेशांतर्गत स्पर्धेतील यशानंतर त्यांनी भारतीय ट्रांसप्लांट संघाच्या व्यवस्थापक रिना राजू यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी किशोरची कामगिरी तपासून जागतिक ट्रांसप्लांट गेम्स फेडरेशनकडे त्यासाठी अर्ज केला.\n\nयेत्या ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्पर्धांमध्ये धावणे आणि बॅडमिंटन खेळासाठी किशोरची निवड झाल्याचं फेडरेशनने कळवलं. 16 ऑगस्ट रोजी किशोर भारतीय संघासोबत इंग्लंडला रवाना होणार आहे. \n\nवर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स म्हणजे काय?\n\nअवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झालेल्या व्यक्तींमध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होऊ नये, त्यांना जगण्याची नवी ऊर्मी मिळावी यासाठी विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं जातं. \n\n1978 साली इंग्लंडमध्ये ही स्पर्धा जागतिक पातळीवर पहिल्यांदा खेळवण्यात आली. त्यानंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित होते. 4 ते 80 वर्षं वयोगटातील अवयवदाते आणि ज्यांना अवयव मिळालेत असे रेसिपियंट्स सहभागी होतात. \n\nवर्ल्ड ट्रान्सप्लांट गेम्स स्पर्धा\n\nयंदा भारताकडून या स्पर्धेत 14 जण सहभागी होणार आहेत. त्यामध्ये 11 अवयव प्राप्तकर्ता तर 3 अवयवदात्यांचा समावेश आहे, अशी माहिती संघ व्यवस्थापक रिना राजू यांनी दिली.\n\nरिना राजू यांच्यावरसुद्धा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यांनी एकदा या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. यावेळी त्यांच्याकडे भारतीय संघाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी देण्यात आली आहे. ट्रान्सप्लांट खेळांना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.\n\nकिशोरबाबत बोलताना त्या सांगतात, \"किशोर यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना केला आहे. त्यांचा हा स्पर्धेतील पहिलाच सहभाग आहे. त्यांनी पदक जिंकावं असं वाटत असलं तरी मी त्यांच्यावर जास्त दबाव टाकणार नाही. त्यांनी मनापासून खेळावं. स्पर्धेत नैसर्गिक खेळ करावा, अशी अपेक्षा आहे.\"\n\n'अवयवदानाबाबत जागरूकता हवी'\n\n\"अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आणि अवयवदानाबाबत..."} {"inputs":"...किरकोळ असतात. संसर्ग झालेल्या दहा पैकी आठ लोकांमध्ये आजाराची अगदीच सामान्य लक्षणं दिसतात, असं म्हणू शकतो. उदाहरणार्थ-सर्दी आणि खोकला. अंगदुखी, घसा खवखवणे आणि डोकेदुखीसुद्धा असते.\n\nशरीरातील रोगप्रतिकार क्षमता या विषाणूचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करते.\n\nशरीरावर परदेशी आक्रमण झालं आहे, असं मेंदूला वाटतं आणि ते संपूर्ण शरीराला अलर्ट करतो. त्यानतंर कोरोनाचा सामना करण्यासाठी शरीर स्वतः सायटोकाईन नावाचं रसायन स्त्रवू लागतं.\n\nकोरोना विषाणूची लागण झालेल्या बहुतांश व्यक्तींना कोरडा खोकलाच असतो. खोकल्यात क... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोरोनाने तयार केलेल्या छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्यांमध्ये पाणी साठू लागतं. त्यामुळे श्वास घेण्यात अडचण येऊन दीर्घ श्वास घेता येत नाही. या पायरीवर रुग्णाला व्हेंटिलेटरची गरज भासते.\n\nचीनमध्ये संसर्ग झालेल्या 56,000 लोकांच्या माहितीचा जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी अभ्यास केला. त्यावरून लक्षात आलं की संसर्ग झालेल्या 14 टक्के लोकांमध्ये संसर्गाची ही गंभीर लक्षणं दिसली.\n\nअत्यंत गंभीर आजार\n\nया विषाणुमुळे 6% लोकांना अत्यंत गंभीर स्वरुपाचा आजार होऊ शकतो, असं सांगितलं जातं. या टप्प्यावर मानवी शरीर विषाणूपुढे गुडघे टेकतं आणि व्यक्ती आजारी पडते.\n\nया स्टेजवर फुफ्फुस निकामी होणं, सेप्टिक शॉक, अवयव निकामी होणं आणि मृत्यूचा धोका उद्भवतो.\n\nया पायरीवर रोगप्रतिकार शक्ती हाताबाहेर जाते आणि शरीराला गंभीर इजा पोहोचते. फुफ्फुसाला सूज आल्याने शरीराला पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.\n\nयाचा थेट परिणाम किडनीवर होऊ शकतो. किडनी रक्तातील विषद्रव्ये गाळण्याचं काम करतात. मात्र, किडनीवर परिणाम झाला तर त्या निकामी होतात. आतड्यांवरही याचा परिणाम होऊ शकतो.\n\nडॉ. भारत पनखानिया सांगतात, \"विषाणूमुळे शरीरातली सूज इतकी वाढते, की अनेक अवयव निकामी होतात आणि रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो.\"\n\nआजाराच्या या पातळीवर उपचारासाठी ईसीएमओ म्हणजेच एक्स्ट्रा कॉर्पोरल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशनचा वापर करतात.\n\nहे एक प्रकारचं कृत्रिम फुफ्फुस असतं. यात शरीरातलं रक्त बाहेर काढून ते ऑक्सिजनेट करून म्हणजे त्याला ऑक्सिजन पुरवून ते पुन्हा शरीरात पाठवलं जातं.\n\nमात्र, हा उपचार यशस्वी ठरेलच, याची खात्री देता येत नाही. संसर्गाची अनेक प्रकरणं नोंदवली जात नाहीत.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...की चंद्रावर दमट वातावरण नाही. अशा परिस्थितीत चंद्राच्या पृष्ठभागावर अंतराळवीर आल्ड्रीन यांच्या पावलाचे ठसे उमटणं अशक्य आहे. \n\nयावर अॅरिझोना स्टेट विद्यापीठात प्राध्यापक असलेले मार्क रॉबिनसन स्पष्टीकरण देतात. \n\nते सांगतात, \"चंद्रावरच्या मातीवर 'regolith' नावाच्या दगड आणि धुळीचा थर आहे. हा थर खूप हलका आहे आणि त्यावर दाब दिल्यास सहज दाबला जातो. \n\nतसंच मातीच्या कणांचा गुणधर्म एकत्र जोडून राहण्याचा (cohesive) आहे. त्यामुळे पाऊल उचलल्यावर पावलाचे ठसे तसेच राहिले.\" \n\nपुढे रॉबिनसन असंही सांगतात, \"चंद्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"कांनी फडकवलेल्या झेंड्यांच्या प्रतिमाही दिसतात. चंद्राच्या पृष्ठभागावर पडलेल्या झेंड्याच्या सावल्या छायाचित्रात स्पष्ट दिसतात. \n\nयाला केवळ एक अपवाद आहे. अपोलो-11 यान चंद्रावरून उडालं तेव्हा त्याच्या इंजिन एक्झॉट्सची जमिनीला धडक झाल्याचं आल्ड्रीन यांनी सांगितलं होतं. \n\nशेवटी : षडयंत्र सिद्धांताला रशियाने समर्थन का दिलं नाही?\n\nवर उल्लेख केलेले षडयंत्र सिद्धांत खोटे ठरवण्यात आले असले तरी ते खूप लोकप्रिय आहेत.\n\nअसं असलं तरी वास्तवात 20 जुलै 1969 या दिवशी नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर पाऊल ठेवलं, याचे अनेक वैज्ञानिक पुरावे उपलब्ध आहेत. \n\nषडयंत्र सिद्धांत मांडणाऱ्यांना एक प्रश्न वारंवार विचारला जातो. तो म्हणजे जर पहिली चांद्रमोहिम खोटी होती तर अमेरिकेसोबत शीतयुद्ध करणाऱ्या आणि स्वतः गुप्तपणे चंद्रावर मानव पाठवण्याची मोहीम आखणाऱ्या रशियाने कधीच हे आरोप का केले नाही?\n\nनासाचे माजी मुख्य इतिहासकार रॉबर्ट लॅव्युनिस म्हणतात, \"आम्ही चंद्रावर पाऊल ठेवलंच नव्हतं आणि आम्ही खोटं बोलत असू तर ते सिद्ध करण्याची रशियाची क्षमताही होती आणि त्यांची तशी इच्छाही होती.\"\n\nते पुढे म्हणतात, \"त्यांनी (रशियाने) कधीच चकार शब्दही काढला नाही आणि हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कुटुंब आणि १०२ नागरिकांवर गेली. महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट, सरनाईक वसाहत मुस्लीम जमात, करवीर गर्जना यांनी जेवण दिले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने आपत्कालीन पथकाद्वारे मदत केली.\n\nआतापर्यंत 53,000 जणांना पुरामुळे स्थलांतर करावे लागले आहेत. \n\nमुख्यमंत्र्यांकडून पाहणी \n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांची महाजनादेश यात्रा अर्धवट सोडून कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरपरिस्थितीची पाहाणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. \n\nकोल्हापूर विमानतळावर आगमन होताच ते सांगलीला रवाना झाले आहेत. \n\nपश्चिम महाराष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"नही बंद \n\nमुंबई-पुणे रेल्वे वाहतूक अजूनही बंदच आहे. दरड कोसळल्यानं वाहतूक पूर्ववत करण्यास वेळ लागत आहे. 11 ऑगस्टपर्यंत मुंबई-पुण्यादरम्यानच्या 4 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.डेक्कन क्वीन, सिंहगड एक्स्प्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, इंटरसिटी एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. \n\nकोल्हापूर जिल्ह्यात 51 हजार लोकांना पुरामुळे विस्थापित व्हावे लागले आहे. तर सांगली जिल्ह्यात 53 हजार लोकांना विस्थापित व्हावे लागले आहे.\n\nपुरामुळे सर्वाधिक बळी सातारा जिल्ह्यात गेले आहेत अशी माहिती राज्य सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात 7, पुणे जिल्ह्यात 4, कोल्हापूर जिल्ह्यात 2, सांगली जिल्ह्यात 2 तर सोलापूर जिल्ह्यात 1 मृत्यू पावसामुळे झाला आहे.\n\nगडचिरोलीमध्येही पूर \n\nगेल्या काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागड शहरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे जवळपास 200 घरं पाण्याखाली गेली आहेत.\n\nनागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. पूर परिस्थितीमुळे भामरागड आणि अहेरी तालुक्यातल्या 100 गावांचा संपर्क तुटला आहे.\n\nमेळघाटत पुन्हा पावसाचा कहर \n\nअमरावतीच्या धारणी तालुक्यातल्या दियामध्ये सिपना नदी आणि रोहिनीखेड़ाच्या गडगा नदीला पूर आल्यानं बैरागड परिसरातल्या 30 गावांचा पुन्हा धारणीशी संपर्क तुटला आहे. या भागात धारणी तहसील प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कुठूनच काही मिळालं नाही,\" रथीश यांनी सांगितलं.\n\nकेरळात दारू पिण्याचं प्रमाण वाढलं आहे.\n\nपण रथीश यांना आलेले हे अनुभव दारू सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जगभरातल्या इतरांनाही आलेले आहेत.\n\nयुकेमध्ये सरकारने दारूची दुकानं बंद केलेली नाहीत. उलट त्यांनी दारूचं जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत नाव टाकलंय. त्यामुळे दारूची दुकानं बिनधोक सुरू आहेत.\n\nपण दुसरीकडे दारू सोडवण्यासाठी ज्यांना समुपदेशनाची नितांत गरज आहे, अशांना या गरजेची पूर्तता लॉकडाऊनच्या काळात करता येत नाहीये. \n\n'अल्कोहोलीक अनॉनिमस' ही सामाजिक संस्था... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल्याचं वृत्त दिलंय. दारू प्यायला न मिळाल्याने या लोकांनी आत्महत्या केल्याचा दावा माध्यमांनी केलाय. \n\nगव्हर्मेंट मेडीकल ऑफीसर्स असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. जी. एस. विजयक्रिष्णन या घटनेबद्दल सांगतात, \"मृतदेहांच्या पंचनाम्यावरूनच मृत्यूचं खरं कारण कळून येईल.\"\n\nआसाममध्ये सोमवारपासून सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या काळात मद्यविक्री सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.\n\nमाध्यमांमधल्या या आत्महत्यांच्या बातम्यांनंतर केरळ सरकारने ज्यांना दारू न प्यायल्याने मानसिक त्रास होत आहे अशांना दारू प्रिस्क्रिप्शनवर लिहून देण्याचे आदेश दिले.\n\nयावर विजयक्रिष्णन बीबीसीसोबत बोलताना म्हणाले, \"सरकारच्या या आदेशानंतर अनेक लोक डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनी स्वतःला दारू प्रिस्क्राईब करून देण्याची मागणी केली. तर काहींनी असं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं नाही तर आत्महत्या करू, अशी धमकीही डॉक्टरांना दिली. कोरोना व्हायरसशी एकीकडे लढा देत असताना या आदेशाने नवीनच समस्या उभी केली.\"\n\nआरोग्य क्षेत्रातली तत्त्व\n\nआरोग्य क्षेत्रातल्या डॉक्टरांनी अशी परमिट लिहून द्यायला स्पष्ट नकार दिला आहे. आणि इतकंच नव्हे तर त्यांनी केरळ हायकोर्टाकडून सरकारच्या या आदेशावर स्थगिती आणली.\n\nदारूचं व्यसन ही एक प्रकारची व्याधीच आहे. त्यामुळे लोकांना दारू प्यायची परमिट देऊन आरोग्य क्षेत्रातल्या मूळ तत्त्वांच्या विरोधात भूमिका घेतल्यासारखं असल्याचं डॉक्टरांचं मत पडलं.\n\nयाबद्दल रथीश सांगतात, \"या समस्येवर तोडगा काय काढायचा हे मला तरी उमगलेलं नाही.\"\n\nलॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वी ग्राहकांनी दारूच्या दुकानात गर्दी केली होती.\n\nदारूची दुकानं पुन्हा उघडावी लागल्याने मोठ्या गर्दीला निमंत्रण दिल्यासारखं होईल आणि जागतिक आरोग्य संकटाच्या मूळ नियमालाच हरताळ फासला जाईल.\n\nऑनलाईन खरेदी हा एक पर्याय असला तरी रथीश यांचं म्हणणं आहे की, \"अनेक लोकांकडे इंटरनेटची उपलब्धता नाही. त्यामुळे हा फक्त श्रीमंतांसाठीचाच पर्याय राहील.\" \n\n\n भारतात कोरोना व्हायरसची प्रकरणं\n \n\n\n ही माहिती नियमितपणे अपडेट केली जात आहे. तरीही काही राज्यांचे किंवा केंद्रशासित प्रदेशांचे ताजे आकडे लगेच न दिसण्याची शक्यता आहे.\n \n\n\n स्रोत- आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय\n \n\n\n 11: 30..."} {"inputs":"...कुणी थांबवू शकत नाही. मग त्या दारू विकत घेणारच असतील, तर अशी दुकानं बरी म्हणायची.\"\n\nआम्ही निघायच्या बेतात असताना दोन तरुण मुली आल्या. त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काहीही बोलायला नकार दिला. आपण दारू पितो आणि त्यात काही गैर नाही, असं उघडपणे सांगायला भारतीय स्त्रिया अजूनही कचरतात. \n\nफक्त पुरुषांसाठी\n\nमॉलमधल्या या वाईनशॉपनंतर आम्ही नेहमी गर्दी असणाऱ्या एका दारूच्या दुकानात जायचं ठरवलं. तिथल्या गल्लीबोळांच्या जंजाळात एका अंधारलेल्या बेसमेंटमध्ये हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"क रिक्षावाला बोलायला लागला. \"एकदा माझ्या रिक्षात एक काकू बसल्या होत्या. त्यांनी दारूच्या दुकानापाशी गाडी थांबवायला सांगितली. मला म्हणल्या की माझ्यासाठी काही घेऊन आलास तर मी तुला जास्त पैसे देईन. तू पैशाची काळजी करू नकोस.\"\n\nम्हणजे एक छोट्या गल्लीबोळात असणऱ्या, प्रथमदर्शनी पुरूषी वाटणाऱ्या दारूच्या दुकानाला पण महिला ग्राहक होत्या. फक्त त्यांना त्या दुकानापर्यंत पोहोचू शकत नव्हत्या. \n\nभारतात दारू पिणाऱ्या महिला किती?\n\nWord Health Organisation (WHO) ने प्रसिद्ध केलेल्या सर्व्हेनुसार भारतात जवळपास पाच टक्के महिला दारू पितात. यांत नेहमी तसंच क्वचित दारू पिणाऱ्या स्त्रियांचा समावेश होतो. दारू पिणाऱ्या 26 टक्के भारतीय पुरुषांच्या तुलनेत हा आकडा कमी असला, तरी दारू पिणाऱ्या महिलांची संख्या कमी नाही. \n\nस्त्रियांनी दारू पिणं भारतात अनेक ठिकाणी निषिद्ध मानलं जातं. \n\nमनुस्मृतीमध्ये तर लिहिलं आहे की दारू हे स्त्रीचा नाश करणाऱ्या सहा कारणांमधलं एक कारण आहे! \n\nआधुनिक भारतात महिलांनी दारू पिण्यावर बंदी नाही. श्रीलंकेप्रमाणे दारू विकत घेण्यावरही बंदी नाही. पण भारतात कायद्याला मान्य असलं, तरी बाईने दारू विकत घेणं समाजाला मान्य नाही, हेच आमच्या लक्षात आलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...कुमार, एक्सेल एंटरटेन्मेंटचे रितेश सिधवानी यांच्यासोबतच कुणाल कोहली, कैलाश खेर, अनु मलिक, रणवीर शौरी, शान, अभिषेक कपूर आणि राहुल रवैल यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. \n\nगेटवे ऑफ इंडियावर निदर्शनं\n\nजेएनयूमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी मुंबईकरांनी उत्स्फूर्तपणे 'ऑक्युपाय गेटवे' आंदोलन केलं. हजारो मुंबईकरांसोबतच बॉलिवुडमधील काही कलाकारही या आंदोलनात सहभागी झाले होते. \n\nयामध्ये दिग्दर्शक अनुराग कश्यप, संगीतकार - दिग्दर्शक विशाल भारद्वाज, गीतकार स्वानंद किरकिरे, दिग्दर्शि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी रचलेली नवी कविता 'मार लो डंडे, कर लो दमन, मैं फिर पिर लडने को पेश हूँ' लोकप्रिय होतेय. \n\nयाशिवाय सोनम कपूर, रिचा चढ्ढा, राधिका आपटे, तापसी पन्नू, परिणीती चोप्रा, ट्विंकल खन्ना, फरहान अख्तर, महेश भट यांनीही गेल्या काही काळामध्ये जाहीर भूमिका घेतलेली आहे. \n\nमराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा याबाबत भूमिका घेत ट्वीटरवर तिचं मत मांडलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कॅरीनची सत्वपरीक्षा आता कुठे सुरू झाली होती. ज्या हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्या हॉस्पिटलवर हुतू सैनिकांनी हल्ला चढवला. \n\nत्या सांगतात, \"मी पळून जाऊ शकत नव्हते. मी जाऊ शकत नव्हते, कारण सगळंच मोडलं होतं.\"\n\n\"ज्याला माझ्याशी सेक्स करायची इच्छा असेल तो करू शकत होता. एखाद्याला माझ्यावर लघवी करावीशी वाटली तर तो करून जायचा.\"\n\nरवांडा स्मारक\n\nबंडखोर रवांडा राष्ट्रभक्त आघाडीने या हॉस्पिटलची हुतूंच्या कैदेतून सुटका केल्यानंतर कॅरीनवर उपचार होऊ शकले. त्यानंतर त्या गावी परतल्या. कमजोर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोपं आहे.\"\n\n\"मात्र, मुलं जसजशी मोठी होतात तसे ते अनेक प्रश्न विचारू लागतात आणि त्यामुळे आईला खरं सांगावं लागतं.\"\n\nरवांडामधील घटनेनंतर कोसळून पडलेली महिला\n\nगेल्या काही वर्षांत रवांडा फाउंडेशनने अशा मातांना मुलांना कशाप्रकारे सांगावं, यासाठी बरीच मदत केली आहे. मात्र, तरीही धक्का बसतोच, हे वास्तव असल्याचं सॅमही मान्य करतात. \n\nनव्याने लग्न झालेल्या एका तरुणीने तिच्या नवऱ्यापासून तिच्या वडिलांची हकीगत लपवून ठेवली होती. सत्य सांगितलं तर लग्नावर त्याचा परिणाम होईल, अशी भीती तिच्या मनात होती. या प्रकरणाचं उदाहरण देत सॅम सांगतात, \"याचे परिणाम दिर्घकालीन असू शकतात. ते पिढ्यानपिढ्या जाणवू शकतात.\"\n\nएक आई होती. ती तिच्या मुलीला मारझोड करायची. कारण ती खूप खोडकर होती. ज्या परिस्थितीत तिचा जन्म झाला त्यामुळेच तिचा असा स्वभाव झाला असावा, असं तिच्या आईला वाटायचं. \n\nशिवाय कॅरीनसारख्याही अनेक माता आहेत, ज्यांना त्यांच्या अपत्याविषयी जिव्हाळा नाही. याचे दीर्घकालीन परिणाम काय होतील, हे अजून कळायचं आहे. \n\nमंडेरेरे एक गोष्ट लक्षात आणून देतात, \"आपण ज्याची कल्पनाही करू शकत नाही, असेही परिणाम झाले आहेत. तरुण पिढीसमोर त्यांची स्वतःची आव्हानं आहेत आणि त्यांना समाजात स्थान मिळावं, रवांडातल्या इतर कुठल्याही व्यक्तीप्रमाणेच ते देखील आहेत, ही भावना त्यांच्यात यावी, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत.\"\n\n'तुटलेले बंध'\n\nजीन-पेरे 19-20 वर्षांचा असताना कॅरीनने त्याला त्याच्या जन्माची संपूर्ण कहाणी सांगितली. \n\nतो म्हणतो, त्याने सत्य स्वीकारलं आहे. मात्र, तरीही आपल्या आयुष्यात वडिलांची कमतरता त्याला जाणवते. विशेष म्हणजे, त्याच्या आईवर हल्ला करणाऱ्याविषयी त्याच्या मनात कटुता नाही आणि आता कॅरीननेही त्यांना माफ करायचा निर्णय घेतला आहे. \n\nत्या सांगतात, \"एक गोष्ट जिच्यामुळे मला सर्वांत जास्त धक्का बसला ती म्हणजे त्यांच्याविषयी विचार करणं. तुम्ही माफ करता तेव्हा तुम्हाला बरं वाटतं.\"\n\nजीन-पेरे म्हणतो, \"मला त्यांचा कधीच राग आला नाही. मी कधी-कधी त्यांचा विचार करतो. मला आयुष्यात कधी अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्यासाठी मला मदत करायला वडील असते तर बरं झालं असतं, असं वाटतं.\"\n\nत्याला मेकॅनिक व्हायचं आहे आणि एक दिवस त्याचंही स्वतःचं कुटुंब असेल, अशी आशा त्याला आहे. \n\nत्यांच्याकडे पैशांची चणचण तर कायमच असते. तरीदेखील, तो म्हणतो \"माझ्या कुटुंबाला मदत..."} {"inputs":"...के. आर. नारायणन यांच्यासोबत\n\nनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांच्या भारत दौऱ्यादरम्यान झालेल्या अणु करारामुळे दोन्ही देशांतील सामरिक संबंध अधिक दृढ झाले. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी दोनवेळा भारताचा दौरा केला. \n\nयावर्षी आताचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताला भेट दिली. त्यांच्या स्वागतासाठी 25 फेब्रुवारीला गुजरातमध्ये एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात ट्रंप यांनी म्हटलं की, दोन्ही देशातील संबंध सध्या आहेत, तितके चांगले यापूर्वी कधीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यापीठामधील शांतता आणि संघर्ष विभागामध्ये शिकवणारे प्राध्यापक अशोक स्वेन हेदेखील अमेरिकेवर विश्वास ठेवण्यापूर्वी भारतानं विचार करावा, असं मत व्यक्त करतात. \n\nट्रंप, मोदी आणि बायडन\n\n\"अमेरिका आजपर्यंत कोणाचाच विश्वासू साथीदार बनलेला नाहीये आणि ट्रंप यांच्या नेतृत्वात ही गोष्ट अधिकच प्रकर्षानं दिसून येतीये. चीनसारख्या सत्तेसोबत वाटाघाटी करताना भारताला 'अमेरिका कार्ड'ची फारशी मदत होणार नाही,\" असं स्वेन सांगतात. \n\nपंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यातले संबंध वैयक्तिक केमिस्ट्री आणि प्रतीकात्मकता यांच्यावर आधारलेले आहेत, पण दोन्ही देशांमधले संबंध दृढ करण्याबाबत नेमकं काय केलं गेलं असा प्रश्न उपस्थित होत आहे. \n\n\"राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रगती सुरू आहे. पंतप्रधान मोदी आणि ट्रंप यांच्यामध्ये उत्तम केमिस्ट्री आहे,\" असं भारताच्या परराष्ट्र सेवेतील माजी अधिकारी नीलम देव यांनी म्हटलं. त्यांनी अमेरिकेत काम केलं आहे.\n\nआतापर्यंत तरी भारतानं काळजीपूर्वक पावलं उचलत अमेरिकेची मदत नाकारलीही नाहीये आणि स्वीकारलीही नाहीये. प्राध्यापक स्वेन म्हणतात की, \"भारतानं थोडं थांबून 3 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय होतंय हे पाहायला हवं. पण व्हाइट हाऊसमध्ये ट्रंप यांच्याव्यतिरिक्त दुसरं कोणीही आलं तरी फारसा फरक पडणार नाही, असंच मुत्सद्द्यांना वाटतं.\"\n\nभारताबद्दलची धोरणं हा एकमेव विषय वगळता राष्ट्राध्यक्ष ट्रंप आणि त्यांचे विरोधक असलेले डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांच्यात सर्व गोष्टींवर मतभेद आहेत. \n\nअमेरिकेमध्ये भारताविषयीच्या धोरणाला दोन्ही पक्षांचा पाठिंबा आहे, असे भारताचे माजी राजनयिक अधिकारी सांगतात.\n\nनीलम देव म्हणतात, \"भारताबद्दलच्या भूमिकेवर रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवारांच्या भूमिकेत फरक नसण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. क्लिंटन यांच्यापासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देत आहेत. ओबामा यांनी भारताला दोन वेळा भेट दिली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षांत दोन्ही पक्षांच्या राष्ट्राध्यक्षांच्या नेतृत्वात द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रगती होत आहे.\"\n\nएकूणच चीनसोबतच्या तणावात अमेरिका भारताला मदतीचा हात देईल, असं चित्र आहे. निवडणुकीनंतरही हे चित्र कायम राहील, पण भारत याला कसा प्रतिसाद देईल, हे महत्त्वाचं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...केंद्रीय अर्थसंकल्पाचा बराचसा भाग हा चर्चेशिवाय मंजूर केलं जाणं हा प्रकार केवळ मोदी सरकार पुरता मर्यादित नाही, तर अनेक वर्षांपासून होत आहे, असंही PRS संस्थेच्या संशोधनात दिसून आलं आहे. \n\nसुमित्रा महाजन, लोकसभा अध्यक्ष\n\nमोदी सरकारच्या काळात लोकसभेत मांडलेली विधेयकं समित्यांकडे पाठवण्याचं प्रमाण कमी का झालं? या मुद्द्यांवर बीबीसीनं लोकसभेचे माजी सेक्रेटरी जनरल PDT आचार्य यांच्याशी चर्चा केली. ते म्हणाले, \"संसदेत मांडलेलं विधेयक संबंधित समितीकडं पाठवायचं की नाही याचा पूर्ण अधिकार हा लोकसभा अध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली आहेत. यापैकी बहुतेक कायदे आर्थिक विषयासंबंधीचे आहेत. यामध्ये GST, दिवाळखोरी विषयक विधेयक, विमा कायदा (सुधारणा) विधेयक, फरार आर्थिक गुन्हेगार विधेयक या महत्त्वपूर्ण विधेयकांचा समावेश होतो.\n\n'प्रश्नोत्तराच्या तासाचं अवमूल्यन होतंय'\n\nअधिवेशनच्यावेळी लोकसभेत प्रश्न विचारून आणि चर्चेत सहभागी होऊन खासदार सरकारला जाब विचारू शकतात. वेळप्रसंगी ते खासगी विधेयकही संसदेत मांडू शकतात.\n\n\"गेल्या 2-3 लोकसभांच्या अधिवेशनादरम्यान होणाऱ्या प्रश्नोत्तराच्या तासाचं अवमूल्यन होत आहे. सकाळी 11 वाजता अधिवेशन सुरू झालं की खासदार सदनाच्या अध्यक्षांसमोर येऊन घोषणा देतात, गोंधळ घालतात. त्यामुळं अनेकवेळा लोकसभा अध्यक्षांना सभागृहाचं कामकाज थांबवावं लागतं. परिणामी प्रश्नोत्तराचा तास होत नाही. शांत बसून प्रश्न विचारण्यापेक्षा सभागृहात गोंधळ घालण्यात खासदार धन्यता मानतात,\" असं प्रा. रोनोजय सेन सांगतात. \n\n16व्या लोकसभेत अधिवेशनाचा 16 % वेळ हा तारांकित प्रश्नांसाठी वापरला गेला आहे. \n\nअधिवेशनाच्याआधी सर्व पक्षांच्या नेत्यासोबत सरकार बैठक घेतं. अधिवेशनाचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी ही बैठक दर अधिवेशनाच्याआधी लोकसभा अध्यक्ष अशी बैठक बोलावतात.\n\nदरम्यान शिवसेनेनं चांगली कामगिरी केल्याचं दिसत आहे. लोकसभेत शिवसेनेचे सध्या 18 (3.45%) खासदार आहेत. पण इतर पक्षांपेक्षा शिवसेनेच्या खासदारांनी तुलनेनं सर्वांत जास्त प्रश्न विचारले आहेत, असं PRSच्या आकडेवारीतून समोर आलं आहे.\n\n'प्रश्न आणि उत्तरांचा दर्जा पण घसरतोय'\n\n\"एकंदर खासदारांनी विचारलेले प्रश्न आणि संबंधित मंत्रालयाने दिलेली उत्तरं याचा अभ्यास केला तर बऱ्याचदा उत्तरांतली आकडेवारी खूप जुनी असते, त्रोटक माहिती दिलेली जाते. तारांकित प्रश्नोत्तराच्या दरम्यान खासदारांना पूरक प्रश्न विचारण्याची संधी असते. पण त्या विषयाचा अभ्यास न करता वरवरचे प्रश्न विचारले जातात,\" असं रोनोजोय सेन सांगतात.\n\nबऱ्याचदा खासदार स्वत: प्रश्न तयार करून विचारत नाहीत एव्हाना त्यांना एवढा वेळही नसतो. त्यामुळे खासदारांचे स्वीय सचिव हे काम करतात. त्यासाठी त्यांना मानधनही मिळतं. पण त्यांच्याकडून संसदेच्या कामकाजाचा आणि सरकारच्या निर्णयांचा सखोल अभ्यास होत नाही. याचा परिणाम खासदारांच्या अधिवेशनातल्या कामगिरीवर होतो. \n\nदुसऱ्या बाजूला संबंधित मंत्री अधिवेशनात उत्तर देतात तेव्हा त्यांनाही त्यांच्या सचिवांकडून व्यवस्थित माहिती पुरवली..."} {"inputs":"...केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी असा दावा केला आहे की विविध कॅम्प्समध्ये स्थलांतरितांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने राज्यांना 11 हजार कोटी रुपये दिले आहेत.\n\nबीबासीने अशा कित्येक मजुरांची भेट घेतली आहे जे सरकारने राहण्याची सोय करुनही आपल्या स्वराज्यात परतत होते. त्यांच्यापैकी जवळपास सगळ्यांनी आम्हाला सांगितले की कॅम्प्समध्ये काही ठिकाणी पुरेसे अन्न धान्य नाही, तर काही ठिकाणी आजिबातच सुविधा नाहीत. शिवाय, एका वेळच्या जेवणासाठी भर उन्हात तासन तास रांगेत उभे रहावं लागत असल्याचं चित्र होतं.\n\nया आरोग्य ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाटण्याचे कारण नाही. आपण आरोग्य क्षमता वाढवली आहे. \n\nमुंबईसारख्या शहरात सुविधांचा अभाव आहे. अशावेळी पुरेशा आरोग्य सुविधा नसलेल्या ग्रामीण भागात परिस्थिती कशी हाताळली जाईल? \n\n\"प्रत्येक गावामध्ये आवश्यक तेवढ्या सर्व आरोग्य सुविधा असणं शक्य नाही. इतर देशांमध्येही उपलब्ध नाहीत. पण जिल्हापातळीवर डॉक्टर्स, हॉस्पिटल्स सेवा उपलब्ध आहे. शिवाय, लोकं आता जागरुक झाली आहेत. त्यामुळे गावाकऱ्यांना सर्व माहिती दिली जात आहे. कोणत्याही गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र 15 ते 120 किमीपेक्षा जास्त अंतरावर नाही. मुलभूत आरोग्य सेवा उपलब्ध आहे. जिल्हा रुग्णालयांमध्ये पुरेशी व्यवस्था आहे. जर आणखी आवश्यकता भासली तर सरकारकडून तयारी करण्यात आली आहे.\" \n\nकाही दिवसांतच कामाला सुरुवात\n\nआत्मनिर्भर पॅकेजची घोषणा करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 हा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी \"चांगल्या दरासाठी' आणि कृषी क्षेत्राला बळकट बनवण्यासाठी' अमलात आणण्यात येईल अशी माहिती दिली. \n\nप्रत्यक्षात याची अंमलबजावणी करण्यासाठी किती कालावधी लागेल यावर तोमर यांनी सांगितलं, \"कृषी क्षेत्रातील बदलासाठी सुरुवात करण्यात आलेली आहे. ज्या घोषणा केल्या आहेत त्याची चर्चा आधीच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाली आहे. आगामी बैठकीत आणखी चर्चा अपेक्षित आहे. पण काही दिवसांतच बदल दिसतील.\" \n\nशेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुपटीने वाढवण्याबाबत पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या या त्यांच्या मोहिमेबाबत बोलताना ते म्हणाले, \"आम्हाला हे करण्यात विलंब होऊ शकतो पण हे कार्य पूर्णत्वास नेले जाईल. जो वेळ गेला आहे त्यावर काम करून आमच्या टार्गेटवर लक्ष केंद्रित करू.\"\n\n'टोळधाडीचे संकट आणखी गंभीर होणार'\n\nमोदी सरकारची टोळधाडीच्या संकटाचा सामना करण्याची तयारी आहे, असंही तोमर म्हणाले. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान याठिकाणी टोळधाडीमुळे ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे नुकसान झालं आहे. काही शहरांमध्येही याचा फटका बसला आहे. \n\nटोळधाडीचा हल्ला सुरूच राहिला तर सरकार त्यासाठी सज्ज आहे, असंही तोमर म्हणाले. \"केंद्र सरकारकडून 50 टीम्स यासाठी काम करत आहेत. राजस्थान,गुजरात,मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले आहे. ब्रिटनहून आम्ही फवारणीची आणखी 60 मशीन्स मागवली आहेत. पण लॉकडाऊनमुळे पोहचण्यात विलंब होतोय. सप्टेंबर अखेर हे सगळं संपायला हवे.\" \n\nआतापर्यंत किती भागांत..."} {"inputs":"...केअरमुळे कमी होतात, असं अभ्यास सांगतो. या पद्धतीमुळे रुग्णालयात मृत्युची वाट पाहणाऱ्यांची संख्याही कमी होऊ शकते.\n\nइतर सर्व उपचार थकले आणि माणूस मरणपंथाला लागला की, पॅलिएटिव्ह केअरचा उपचार सुरू होत असे. पण आता अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की, पॅलिएवटिव्ह केअरचा वापर इतर वैद्यकीय उपचारांच्या जोडीनं लवकर सुरू केला तर त्याचा उपयोग जास्त चांगला होऊ शकतो.\n\nजगभरात जवळपास 20 लाख लोकांना आयुष्याच्या शेवटी पॅलिएटिव्ह केअरचा वापर करावा लागतो. अधिक श्रीमंत अशा विकसित देशांतमध्ये या उपचारांचं प्रमाण दहात आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्फिनच्या वापरावर कायदेशीर बंधनं आहेत. \n\nइकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिटच्या अहवालात अभ्यास केलेल्या 80 देशांपैकी केवळ 33 देशांमद्ये ओपिऑइड औषधं सहजपणे उपलब्ध आहेत. पण आता परिस्थिती बदलत आहे.\n\nकोलंबियामध्ये 2014मध्ये ओपिऑइड्सची उपलब्धता वाढावी यासाठी कायद्यात बदल केले गेले. युगांडामध्येही कायद्यांत बदल करून या पेनकिलर्सची उपलब्धता वाढवण्यात आली आहे. आयुष्याच्या शेवटी याचा परिणामकारक वापर होऊ शकतो.\n\nमृत्यूदर कमी करणं हे आरोग्य व्यवस्थेसमोरचं आव्हान आहे.\n\nगरीब देशांमध्ये यापेक्षा मूलभूत आव्हानं आहेत. त्यातलं पहिलं आहे निधीचं. दुर्धर आजारांची लक्षणं ओळखण्यासाठी कराव्या लागणाऱ्या अभ्यासाला निधी उपलब्ध नाही. त्यामुळे अशा आजारांवरच्या उपचारांचा प्रश्न तर सुटणं बाकीच आहे.\n\nअधिक उत्पन्न असणाऱ्या देशांमध्येही संशोधनाला मिळणारं फंडिंग किंवा निधी हा मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ इंग्लंडमध्ये एकूण मेडिकल रिसर्च बजेटच्या 0.5 टक्के निधी पॅलिएटिव्ह किंवा शेवटच्या टप्प्यातील आजारांच्या उपचारांवरील संशोधनासाठी देण्यात येतो. खरं तर पॅलिएटिव्ह केअरची मागणी सन 2040 पर्यंत 40 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे निधीची चणचण हा जागतिक प्रश्न आहे.\n\nआयुष्याचा शेवटचा काळ सुखात जावा यासाठीची काळजी हे जगापुढचं आव्हान आहे. जगातलं वृद्धांचं प्रमाण वाढत आहे. वैद्यकीय आणि वैज्ञानिक प्रगतीमुळे गेल्या काही दशकांत मृत्यूचं स्वरूप बदललं आहे पण तो टळलेला नाही. त्यामुळे ही काळजी महत्त्वाची ठरते आहे.\n\n(लेखिका डॉ. कॅथरिन स्लीमन या किंग्ज कॉलेज लंडनमधल्या सिसली साँडर्स इन्स्टिट्यूटमध्ये पॅलिएटिव्ह मेडिसीन सायंटिस्ट म्हणून काम करतात.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...केत मांडल्या जाणार आहेत.\n\nकार्यक्रम आणि माहितीपट\n\nबीबीसी वर्ल्ड न्यूजच्या 'ग्लोबल' कार्यक्रमात मॅथ्यू अमरोलीवाला भारतातील फेक न्यूजच्या समस्येचा आढावा घेतील. खोटी बातमी व्हायरल का होते आणि त्यातून विश्वासार्हत कशी कमी होते, अशा पैलूंचा वेध घेण्यासाठी ते तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार, राजकारणी, शाळकरी मुले तसेच बॉलिवुड कलाकारांशी ते बातचीत करणार आहेत. \n\nबियाँड फेक न्यूज : तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गजांशी चर्चा, 12, 17 आणि 18 नोव्हेंबर\n\nतंत्रज्ञानातील आघाडीचे मातब्बर फेसबुक, ट्विटर आणि गुगल यांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी फेसबुक पेजेस आणि वेबसाइट्स हाताळणाऱ्या लोकांची भेट घेतली.\n\nबीबीसी वर्ल्ड न्यूज, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस टीव्ही\n\nबीबीसी मराठीची परिषद पुण्यात\n\nयाच मोहिमेत बीबीसी मराठीनंही फेक न्यूज संदर्भातली एक दिवसीय परिषद 12 नोव्हेंबर रोजी आयोजित केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात होणार आहे. त्यात पत्रकार, सोशल मीडियावरचे लोकप्रिय चेहरे, राजकारणी आणि फेक न्यूजशी थेट लढणारे लोक या समस्येवर चर्चा करतील आणि उपायही सुचवतील. तेव्हा पुणे किंवा परिसरात असाल तर या परिषदेसाठी नोंदणी करा आणि सहभागी व्हा.\n\n#BeyondFakeNews या हॅशटॅगद्वारे याविषयीचे संभाषण सोशल मीडियावर फॉलो करा.\n\nबीबीसीच्या 'बियाँड फेक न्यूज' कार्यक्रमाविषयी आणि या संपूर्ण मालिकेविषयी अधिक माहितीसाठी तसेच 12 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या बीबीसीच्या संशोधनाविषयी अधिक माहितीसाठी संपर्क साधा - tess.colley@bbc.co.ukकिंवा jyoti.priyadarshi@bbc.co.uk\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...केतील हवाई ते कॅनडातील व्हॅनकूव्हर हा प्रवासाचा पहिला टप्पा असेल तर त्यानंतर व्हॅनकूव्हर ते अमेरिकेतील सिएटल शहर असा प्रवास त्या करतील. \n\nविविध देशांतून आलेल्या दहा महिलांची टीम या प्रवासातील प्रत्येक विभागात सहभागी होईल. ही टीम जहाजाच्या मागे प्लास्टिकसाठी जाळे पसरवेल. त्याचबरोबर ते हवेचे आणि पाण्याचे नमुनेही घेतील आणि या प्रवासातील वन्यजीवविषयक निरीक्षणांची नोंदी करतील. \n\n\"आम्ही प्लास्टिकच्या पृष्ठभागावरच्या रसायनांचा अभ्यास करणार आहोत. ज्या भागात कासवांचा रहिवास आहे तिथं हा अभ्यास केला जाईल,... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल्या परिणामाचा आढावा घेतला जात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...केलं आणि मोदींचा एक चॅलेंजर म्हणून ते वर आले.\" \n\nमहाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित झाल्यानंतर नाना पटोलेंना त्यांच्या आक्रमक नेतृत्वाविषयी प्रश्न विचारण्यात आले.\n\nतेव्हा त्यांनी म्हटलं, \"महाराष्ट्र विधानसभेची देशभरात वेगळी प्रतिष्ठा राहिली आहे. ती कायम ठेवण्याची मी प्रयत्न करेन. जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षाला कधीकधी आक्रमक व्हावं लागतं. वेळेनुसार आक्रमकता वापरली जाईल.\"\n\nदलितांचा विरोध?\n\n2019च्या लोकसभा निवडणुकीत... उर्वरित लेख लिहा:","targets":"तून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. चार वर्षांनंतर त्यांनी भाजपचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये परतले. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...केलं जातं, असं बीबीसी हिंदीने आपल्या बातमीत सांगितलं आहे. \n\n'धर्मप्रचारासाठी 40 दिवसांची सुट्टी'\n\nमहाराष्ट्रातही विविध ठिकाणी तबलीग जमातचं काम चालतं. याबाबत माहिती देताना मुस्लीम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी सांगतात, \"मुस्लीम समाजातील लोकांना धर्मपरायण करण्याच्या दृष्टीने काम करणाऱ्या लोकांचा हा समूह आहे. या लोकांची नोंदणी नसते. मुस्लीम समाजातील लोकांना धर्म, कुराण, नमाज पठणाचं महत्त्व इत्यादी गोष्टींचं महत्त्व पटवून देण्यासाठी या जमातीतील लोक गावोगावी फिरतात. ऐहिक जीवनापेक्षा पारल... उर्वरित लेख लिहा:","targets":"कमाला उपस्थित होते. पोलीस आणि आरोग्य यंत्रणांतर्फे त्यांचा शोध घेतला जात आहे. \n\nदिल्लीच्या कार्यक्रमात अहमदनगर येथील 29 जण सहभागी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली. \n\nदिल्लीच्या कार्यक्रमात सहभागी झालेले औरंगाबादचे 47 जण शहरात परतले आहेत. त्यातील 40 जणांची तपासणी करण्यात आली आहे.\n\nपुणे आणि पिंपरी चिंचवडचे 32 जण या कार्यक्रमाला होते. या सगळ्यांचा शोध घेऊन पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. \n\nशिवाय, नागपुरात तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 54 जणांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे, अशी माहिती नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.\n\nयाव्यतिरिक्त सोलापूर जिल्ह्यातील 16, नांदेड जिल्ह्यातील 13 तर परभणी जिल्ह्यातील तीन जण, अकोला जिल्ह्यातील 10 आणि चंद्रपूरच्या एकाचा यात सहभाग होता. \n\nआरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी प्रत्येक जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सामील झालेल्या लोकांची माहिती घेण्याचे आदेश दिले आहेत. \n\nत्यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने तपासाला सुरुवात केली आहे. \n\nपरदेशातही होतात कार्यक्रम \n\nतबलीगी जमातचे कार्यक्रम भारतातच होतात, असं नाही. त्यांचं जाळं भारताबाहेरही आहे. सिंगापूर, इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये तबलीगी कार्यरत आहे. \n\nतबलीगी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मलेशियातील क्वालालांपूरमधील एका मशिदीमध्ये करण्यात आलं होतं. 27 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्याही माध्यमांमधून आल्या. \n\nअल् जझीराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्रुनेईमध्ये याच मशिदीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 40 पैकी 38 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. \n\n10 ते 12 मार्चला पाकिस्तानतल्या रायविंड येथे जमातचा कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात हजारो जण सहभागी झाले होते. कार्यक्रम संपल्यावर लोक आपापल्या घरी पोहोचले. स्थानिक लोकांनी या जमातच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांची तक्रार केली.\n\nसिव्हिल..."} {"inputs":"...केलं. \n\n2000 रुपयांच्या नोटांचं वितरण कसं कमी केलं?\n\nकेंद्रीय अर्थमंत्रालयानेही दोन हजाराच्या नोटांमागची आपली भूमिका वेळोवेळी लोकसभेत मांडलेली आहे आणि रिझर्व्ह बँकेच्या धोरणातूनही ती आपल्याला दिसली आहे. \n\nनोटा छापण्याचा निर्णय अर्थमंत्रालय रिझर्व्ह बँकेशी सल्लामसलत करून घेत असतं. \n\nविविध नोटा\n\n2019 पासून अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी वेळोवेळी संसदेत 2000 रुपयांच्या नोटांवरची सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. \n\nअनुराग ठाकूर यांनी 2020मध्ये सांगितल्या प्रमाणे, \"मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"चे सहकारी प्रशांत देशपांडे यांनी बीबीसीशी बोलताना अर्थक्रांतीची याविषयीची भूमिका मांडली. \n\n\"मोठ्या मूल्याच्या नोटांमध्ये बनावट नोटा छापण्याचं प्रमाण जास्त असतं. कारण, एकतर आर्थिक गैरव्यवहारातील त्यांचा वापर आणि महत्त्वाचं म्हणजे परदेशातून बनावट नोटा भारतात येईपर्यंत चार ठिकाणी त्या फिरून येतात. आणि प्रत्येक टप्प्यावर तिथला एजंट कमिशन कापून घेत असतो. अशावेळी कमी मूल्याच्या नोटा छापल्या तर फायदा कमी होतो. \n\n\"उलट मोठ्या मूल्याच्या नोटांमध्ये मूल्य जास्त असल्याने फायदा जास्त, असा बनावट नोटा छापणाऱ्यांचं सरळ-साधं आर्थिक गणित आहे. पण, आपण मोठ्या मूल्याच्या नोटाच कमी बाजारात आणल्या तर त्याचा माग काढणं आणि पर्यायाने बनावट नोटांचं चक्र भेदणं सोपं जातं,\" देशपांडे यांनी आपला मुद्दा समजून सांगितला. \n\nकेंद्र सरकारनेही हेच धोरण राबवून 2000 रुपयांचा वापर कमी केल्याचं देशपांडे यांनी सांगितलं. \n\n\"अमेरिका, युके यासारख्या सर्व विकसित देशांमध्ये शंभर डॉलर किंवा पाऊंडाच्या वर नोटा उपलब्ध नसल्याकडे लक्ष वेधलं. त्यामुळे पैशाची अवैध साठवणूक आणि त्यातून गैरव्यवहार कमी होतात,\" असं मत कुलकर्णी यांनी व्यक्त केलं. \n\n'डिजिटल व्यवहारावर भर हवा'\n\nतर चंद्रशेखर ठाकूर यांनी एक पाऊल पुढे जात नोटांच्या वापरापेक्षा ऑनलाईन डिजिटल व्यवहार झाले तर आर्थिक गैरव्यवहार कमी होतील असं मत मांडलं. \"दोन हजार काय दोन लाखांचे व्यवहार करा पण, ते नोटांमध्ये न होता ऑनलाईन झाले तर त्याचा रेकॉर्ड राहील. आणि गैरव्यवहार होणार नाहीत. दहा रुपयांच्या कटिंग चहापासून सगळे व्यवहार युपीआय किंवा इतर ऑनलाईन माध्यमातून होऊ शकतात. \n\n\"तसे ते झाले तर व्यवहार पारदर्शी राहतील. आणि घोटाळ्याचा धोका राहणार नाही. त्यामुळे दोन हजारच्या नोटेची गरजच नाही. केंद्रसरकारलाही ऑनलाईन व्यवहारांचं महत्त्व पटल्याने हे सरकारचं सकारात्मक पाऊल आहे असं मी समजतो,\" ठाकूर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\nतर असं आहे हे दोन हजार रुपयांच्या नोटा अचानक कमी होण्याचं प्रकरण. एक मात्र नक्की नोटाबंदीनंतर गाजावाजा करून बाजारात आलेली 2000 रुपयांची नोट जाताना मात्र कसलाच दंगा न करता शांतपणे एक्झिट घेतेय. अर्थात अजून एक्झिट घेतलेली नाही. पण, व्यवहार नक्की कमी झालेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता..."} {"inputs":"...केली जाते.\"\n\nनर्सरी ते दहावीपर्यंत शिक्षण देणारी ही शाळा सरकारी मदतीविना सुरू आहे. दीपक यांच्या शेतीत होणारं धान्य, भाज्या आणि खाजगी देणगीच्या आधारावर ही शाळा सुरू आहे. \n\nदुपारच्या जेवणासाठी शाळेतील मेसकडे जाणारा सूरज त्याच्या थलसेरा गावातील परिस्थितीपासून अनभिज्ञ एक आनंदी मुलगा वाटतो. मात्र गाव आणि आजीविषयी विचारताच त्याचे डोळे पाणावतात. \n\n\"कधी कधी घराची आठवण येते. पण मी इथे आनंदी आहे. शाळेत आम्ही इतिहास, नागरिकशास्त्र, मराठी, हिंदी, गणित आणि भूगोलसारखे सर्व विषय शिकतो. इथे माझे चांगले मित्रही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्टर करायचं आहे. त्यानंतर चांगल्या कंपनीत नोकरीसुद्धा करेन. नोकरी लागल्यावर सगळ्यात आधी मी माझ्या आईला गावाहून इकडे घेवून येईल. मी तिला नेहमी माझ्यासोबतच ठेवीन आणि तिला कधीच शेती करू देणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...केली तर आपल्याला स्पष्ट कल्पना येते. WHO नं त्यांच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीप्रमाणे 27 डिसेंबर 2020 पर्यंत जगभरात 17,51,311 मृत्यू कोविड-19 मुळे झाले आहेत. \n\nही आकडेवारी एकट्या हृदयविकारांमुळे जगभरात दरवर्षी होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येशी पडताळून पाहिली तरीही कमी आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग, त्यामुळे दिवसागणिक झालेले मृत्यू, त्यावर कमी पडलेले आधुनिक वैद्यकीय उपचार, त्यामुळे जगभरात झालेलं लॉकडाऊन आणि परिणामी पदरात आलेलं प्रचंड आर्थिक नुकसान आणि या सगळ्याचं मानवजातीवर अचानक झालेलं आक्रमण पाहता... उर्वरित लेख लिहा:","targets":"त 5 ते 10 कोटी लोकांचे जीव या साथीनं घेतले असं म्हटलं जातं. \n\nभारतातही या साथीनं थैमान घातलं होतं आणि त्यात भारतात जवळपास 1 कोटी 80 लाख लोकांचे जीव गेले. भारताच्या तेव्हाच्या लोकसंख्येच्या ते 6 टक्के एवढे होते. पहिल्या महायुद्धानं जेवढा संहार केला नाही तेवढा या स्पॅनिश फ्लू'नं केला असंही म्हटलं गेलं. \n\nएका शतकाअगोदरचा तो काळ, त्यामुळे वैद्यकीय ज्ञानही आजच्या काळाच्या तुलनेत ते तोकडं होतं. तरीही तेव्हाचे आकडे आणि आजचे आकडे पाहता, आज आपण अनेक जीव वाचवू शकलो आहोत असं म्हणता येईल.\n\nयुद्धांमध्ये कमी काळात अनेक जीव जातात. संपत्तीचा आणि जीवांचा तो संहार विनाशक असतो. आधुनिक जगानं आजवर दोन महायुद्धं अनुभवली. \n\nदुसरं महयुद्ध आजवरचं सर्वात भयानक मानलं जातं. सहा वर्षांचा या युद्धाचा कालखंड होता, पण हे जगाच्या बहुतांश भूभागावर पसरलं होतं आणि रोज शेकड्यानं सैनिक आणि नागरिक यांचे मृत्यू होत होते. \n\nअनेक मृत्यूंची नोंद झाली, अनेक समजलेच नाहीत. जवळपास 5 ते 6 कोटी सैनिक आणि नागरिक यांचे या युद्धात बळी गेले. जर्मन छळछावण्यांमध्ये 60 लाख ज्यूंचे जीव गेले असं म्हटलं गेलं. या युद्धानं केलेला हा विनाश पाहता कोरोनकाळात जगावर आलेलं संकट आणि झालेले मृत्यू यांची तुलना करता येईल. \n\nभारताच्या इतिहास असं एक साल अजून सांगता येईल ज्यानं मृत्यूचं तांडव पाहिलं ते म्हणजे 1943 जेव्हा बंगालचा दुष्काळ आला होता. ब्रिटिश काळातल्या या दुष्काळाच्या भयानक आठवणी आजही भारतात जिवंत आहेत. बंगाल प्रांतात 3 कोटी लोकांचे भूकेनं बळी गेले होते. \n\nतत्कालिन ब्रिटिश साम्राज्यात दुसऱ्या महायुद्धात गेलेल्या बळींपेक्षा हा आकडा सहा पटीनं अधिक होता असं सांगितलं जातं. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती असतेच, पण त्यासोबतच तत्कालिन ब्रिटिश सरकारची धोरणंही या मृत्यूंना कारणीभूत ठरली असं म्हटलं गेलं. \n\nतेव्हा दुसरं महायुद्ध सुरू होतं आणि सैनिकांना अन्नाची कमतरता भासेल म्हणून बंगालमधल्या भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचलं नाही अशी टीका झाली. पण या आपत्तीनं कोट्यावधींचे प्राण घेतले. \n\nअसे अनेक कालावधी इतिहासात सापडतात ज्यात माणसांची आयुष्यं त्यांच्या नैसर्गिक अवधीपूर्वीच संपली. असाच एक कालावधी आपण वर्तमानात पाहतो आहोत. 2020 सालाची नोंद इतिहासात तशीच होईल. \n\nइथं नोंद केवळ याचीच आहे की यापेक्षाही विनाशक कालावधी यापूर्वीही येऊन गेले आहेत आणि कोरोनापेक्षाही जीवघेणी वैद्यकीय संकटं वर्तमानातही..."} {"inputs":"...केली तरच आपण ही समस्या सोडवू शकू. मिस्टर गांधी, तुम्ही मात्र तुम्ही हिंदू-मुस्लीम दोघांचे प्रतिनिधी म्हणून माझ्याशी चर्चा करता आणि हे मला मंजूर नाही.\"\n\nगांधींनी म्हटलं, \"एखाद्या विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट संप्रदायाचा प्रतिनिधी म्हणून सौदा करणं, हे माझ्या तत्वांच्या विरुद्ध असेल. या भूमिकेत मी कुठल्याच प्रकारची चर्चा करू इच्छित नाही.\" \n\nगांधी परतले आणि त्यानंतर त्यांनी कधीच जिन्नाशी बातचीत केली नाही. \n\nपुणे करारानंतर आपापली राजकीय पोळी भाजण्याचा हिशेब मांडून जेव्हा करार करणारे सर्वच करार मोडून... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच गांधींचा धर्म होता \n\nसत्याच्या साधनेतील प्रवासामध्ये गांधींनी असा एक विचार जगासमोर मांडला जो यापूर्वी कुठल्याच राजकीय चिंतक, आध्यात्मिक गुरू किंवा धार्मिक गुरूने मांडला नव्हता. \n\nत्यांच्या या एका विचाराने जगातल्या सर्व संघटित धर्मांच्या भिंती कोसळल्या. सर्व धार्मिक-आध्यात्मिक प्रथांनाच हादरवून टाकलं. \n\n\"ईश्वरच सत्य आहे\" हे सर्वप्रथम म्हणणारे गांधीच होते. \n\nत्यानंतर त्यांचं मत बदललं आणि ते या मतापर्यंत पोचले, \"आपापल्या ईश्वरालाच सर्वोच्च स्थान देण्याच्या द्वंदानेच तर अराजकता माजवली आहे. माणसाला ठार करून, अपमानित करून, त्याला हीनतेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचवून जो प्रतिष्ठित होतो ते सर्व ईश्वराच्या नावाखालीच तर होतं.\"\n\nविश्वाला गांधींची गरज\n\n गांधींनी एक वेगळंच सत्य-सार आपल्यासमोर मांडलं आणि हे सार म्हणजे, \"ईश्वरच सत्य आहे\" हे नाही तर \"सत्यच ईश्वर आहे.\"\n\n\"धर्म नाही, ग्रंथ नाही, प्रथा-परंपरा नाही, स्वामी-गुरू-महंत-महात्मा नाही. सत्य आणि केवळ सत्य.\"\n\nसत्याचा शोध घेणं, सत्याला ओळखणं, सत्याला जन-संभव बनवण्याची साधना करणं आणि त्यानंतर सत्याला लोकांच्या मनात स्थापित करणं - हा आहे गांधींचा धर्म. हा आहे जगाचा धर्म, मानवतेचा धर्म.\n\nअशा गांधींची आज जगाला जेवढी गरज आहे, कदाचित तेवढी गरज यापूर्वी कधीही नव्हती. \n\n(या लेखातील विचार हे लेखकाचं वैयक्तिक मत आहे.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...केली होती. घरातून बाहेर पडा, असा नारा तिथे देण्यात आला. त्याचा परिणाम म्हणजे शाहीन बाग इथं आंदोलन सुरू झालं. वारिस पठाण यांनी 15 कोटी भारतीयांसंदर्भातील वक्तव्य केलं. या सगळ्यामुळे लोकांमध्ये संतापाचं वातावरण पसरलं. ज्या खात्यातून हिंसाचारासाठी पैसा पुरवण्यात आला अशी 60 बँक खाती शोधण्यात आली आहेत. ज्यांनी ज्यांनी मालमत्तेचं नुकसान केलं आहे त्यांना अटक केली जात आहे. न्यायालयाच्या उपस्थितीत त्यांच्याकडून वसुली करून घेण्यात येईल. कोणालाही मोकळं सोडू दिलं जाणार नाही\". \n\nदिल्ली हिंसाचारासंदर्भात आकडे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचवावं. दिल्ली हिंसाचारात शीख समुदायाने पीडितांनी मदत केली\", असं एमआयएमचे खासदार असादुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...केले आहेत. या प्रकरणाची योग्य पद्धतीनं न्यायालयीन सुनावणी का झाली नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केली आहे. \n\nबीबीसी तेलगूचे संपादक जी.एस. राममोहन यांचं मत\n\nतेलगूभाषिक राज्यांमध्ये पोलिसांकडून होणाऱ्या एन्काउंटरची प्रकरणं नवी नाहीत. या राज्यांमधल्या नक्षलवादी चळवळीच्या काळापासून अशी एन्कांउंटर्स आणि त्यानंतर मानवाधिकाराचा मुद्दा पुढं येणं हा इतिहास आहे. अशाप्रकारच्या हिंसक घटना तेलगू लोकांनी आजवर अनेकदा पाहिल्या आहेत आणि त्याबाबत थोडीशी संवेदनशीलताही कमी झाली आहे. त्याचा परिणाम दिशा बलात्कार-हत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"रॅक कोर्ट स्थापन करून एका महिन्यात बलात्काऱ्याच्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, नाहीतर वर्षानुवर्षं कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. माझ्यासाठी हा न्याय योग्य आहे. एक आई, मुलगी आणि पत्नीच्या नात्यानं मला हा न्याय योग्य वाटतो. मी तेलंगणा पोलिसांचं स्वागत करते.\" \n\nबलात्काऱ्यांवर ऑन द स्पॉट अशीच कारवाई करायला हवी, असं मत बाबा रामदेव यांनी व्यक्त केलंय. \n\nअशी घडली होती घटना\n\nमृत तरुणी गच्चीबावली भागामध्ये नोकरीसाठी जात होती. प्रवासासाठी ती स्कूटीचा वापर करायची. घटनेच्या दिवशी टोंडुपल्ली टोल प्लाझाजवळ स्कूटी पार्क करून ती टॅक्सीने पुढे गेली. पण ती परतली तेव्हा तिच्या स्कूटीचे टायर पंक्चर झालेले होते. म्हणून मग स्कूटी तिथेच टोल प्लाझाजवळ सोडून टॅक्सीने घरी परतण्याचं तिने ठरवलं.\n\nटोल प्लाझाजवळच्या दोन जणांनी पंक्चर काढतो असे सांगत तिची स्कूटी नेली. मृत तरुणीनं आपल्या बहीण आणि भावाला फोनवरून याबाबत सांगितलं होतं. रस्त्यावर एकटं उभं रहायला भीती वाटतेय, अचानक काही लोक दिसू लागले आहेत आणि एक ट्रक आल्याचंही तिने फोनवर बोलताना सांगितलं होतं.\n\nथोड्या वेळात परत फोन करते असं सांगून तिने बहिणीसोबतच संभाषण संपवलं, पण त्यानंतर फोन बंदच झाला.\n\nमृत तरुणीच्या कुटुंबाने टोल प्लाझाजवळ तिचा शोध घेतला आणि त्यांनतर शमशाबाद पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.\n\nत्यानंतर शमशाबाद पोलिसांच्या शादनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बांधकाम सुरू असलेल्या एका पुलाखाली तरुणीचा अर्धवट जळलेला मृतदेह सापडला होता.\n\nत्यानंतर हा मृतदेह गायब झालेल्या मुलीचाच असल्याचं समोर आलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...केलेल्या दोन्ही प्रकारच्या समस्या यात पहायला मिळतात. \n\n\"इकडे ये...तू नीट लक्ष देऊन काम करत नाहीयेस,\" बॉसनं कॉम्प्युटर स्क्रीनकडे पाहत म्हटलं. \n\nपण सुभद्रानं काहीच प्रतिसाद दिला नाही. नजर वर करून पाहण्याचंही धाडस तिला होत नव्हतं. \n\nती खोली अतिशय थंडगार होती. कोपऱ्यात एक रोप होतं. चंदनाचा सुगंध दरवळत होता. \n\nमाझ्या चेहऱ्यावरचे हावभाव बॉसला न पटणारे होते. त्यात ही समस्या. खाली ओलसर झाल्याची जाणीव होतीये...लघवीचे थेंब असतील. \n\n\"या काय चुका आहेत? तू काही बोलत का नाहीयेस?\" त्यानं सुभद्रासमोर काही कागद... उर्वरित लेख लिहा:","targets":"'ब्लॅडर डायरी' लिहावी. \n\nया डायरीमध्ये सर्व लक्षणांची नोंद होते. तुम्ही दिवसाला किती पाणी पिता, दिवसातून कितीवेळ बाथरुमला जाता, तुम्हाला खूप घाईनं बाथरुमला जावं लागतं, कितीवेळा युरीन लीक होते, त्यासाठी वापरत असलेले पॅड्स दिवसातून कितीवेळा बदलावे लागतात अशा सगळ्या गोष्टी त्यात लिहिल्या जातात. \n\nगरजेपेक्षा जास्त पाणी पिणं, मधुमेहासारखे आजार, मूत्र विसर्जनाच्या मार्गातील संसर्ग यांसारख्या गोष्टीही मूत्रविसर्जनाच्या अनियंत्रणाला कारणीभूत ठरू शकतात. \n\nतुमची तपासणी करून डॉक्टर तुमच्या या 'ब्लॅडर डायरी'साठी अधिक तपशील देऊ शकतात.\n\nत्यानंतर युरोडायनॅमिक टेस्टिंगद्वारे डॉक्टर ब्लॅडर तसंच पोटावर किती ताण येतो हे तपासतात. त्यातून समस्येचं मूळ शोधण्यात मदत होते. \n\nलघवीवर अनियंत्रण असलेल्या महिलांनी आपल्या जीवनशैलीत खालील बदल करणं हे महत्त्वाचं आहे. \n\nही समस्य़ा असलेल्या महिलांसाठी बाजारात काही उत्पादनंही आहेत.\n\nजीवनशैलीतील बदलांसोबतच लघवीवरील अनियंत्रणाच्या समस्येवर उपचार करण्यासाठी काही औषधंही उपलब्ध आहेत. अर्थात, ही औषधं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायला हवीत.\n\nआहार-विहारातील बदल आणि औषधांनी ही समस्या नाही सुटली, तर सर्जरीचा पर्याय असतो. \n\nजर शिंकताना किंवा खोकताना युरीन लीकेजची समस्या असेल तर कृत्रिम स्फिंक्टरसारख्या गोष्टींचा वापर केला जातो. \n\nमूत्राशयाच्या मुखाशी बल्किंग एजंट्स इंजेक्ट केले तर जवळपासच्या स्नायूंना आधार मिळतो आणि मूत्रविसर्जनावर नियंत्रण मिळवायला मदत होते. \n\nही समस्या असलेल्या महिला सतत धास्तावून जगत असतात. आपल्याजवळ आल्यावर एखाद्याला लघवीचा वास येईल अशी चिंता त्यांना सतावत असते. त्यामुळे त्या समाजापासून दूर जायला लागतात. \n\nमूत्रविसर्जनावर नियंत्रण नसणं हा काही अपराध नाहीये, एक वैद्यकीय समस्या आहे हे त्यांनी समजून घ्यायला हवं. हे एकदा लक्षात घेतलं तर त्यावर उपचार करून बरं होता येईल आणि आनंदानं तणावमुक्त जगता येईल. समाजानं आणि कुटुंबानंही त्यांना सहकार्य करणं गरजेचं आहे. \n\nहे वाचलंत का?"} {"inputs":"...केवळ द्विपक्षीय चर्चेसाठी नव्हे तर बांगलादेशचा 50वा स्वांतत्र्य दिन आणि राष्ट्रपिता बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी व्हायला येत असल्याचं बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री एम. शहरियार आलम यांनी सांगितलं. \n\nते म्हणाले, \"आणि म्हणूनच मी वेगळं मत असणाऱ्यांना आवाहन करू इच्छितो की ते बंगबंधू यांचा राष्ट्रपिता म्हणून आदर करत असतील आणि त्यांना देशाप्रती प्रेम असेल तर त्यांनी आमंत्रित पाहुण्यांविषयीदेखील आदर दाखवावा.\"\n\nगोनोशसथ्या केंद्राचे संस्थापक डॉ. जफरुल्लाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावरून बांगलादेशला जाणार आहेत. \n\nदुसरीकडे श्रीलंकचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यानंतर श्रीलंकेला परतले आहेत. \n\nरविवारी याविषयी ट्वीट करताना ते लिहितात, \"बांगलादेशच्या यशस्वी दौऱ्यानंतर श्रीलंकेला परतलोय. माझ्या प्रतिनिधी मंडळाच्या आदरातिथ्यासाठी मी बांगलादेशचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सरकार आणि तिथल्या जनतेचे आभार मानू इच्छितो. या सुंदर देशात राहून मला आनंद मिळाला. परस्पर संबंध अधिक दृढ करण्यासाठी आपण एकत्रित काम करू, अशी आशा मला आहे.\"\n\nमोदी सरकारच्या धोरणांवर नाराजी\n\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) या दोन कायद्यांचा बांगलादेशमध्ये विरोध होतोय. सीएए कायद्याविषयी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं म्हटलं होतं. यावर बांगलादेशने तीव्र आक्षेप नोंदवला होता. \n\nबांग्लादेशचे परराष्ट्र मंत्री एके अब्दुल मोमेन\n\nबांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल मोमेन म्हणाले होते, \"हिंदूंवर अत्याचार होत असल्याचं म्हणणं अनावश्यक आणि चूक आहे. बांगलादेशमध्ये आहे तसा जातीय सलोखा असणारी राष्ट्रं मोजकीच आहेत. आमच्याकडे कुणी अल्पसंख्याक नाही. सर्व समान आहेत. शेजारील राष्ट्र म्हणून परस्पर मैत्रीपूर्ण संबंध खराब होतील, असं भारत काहीही करणार नाही, अशी आशा आम्ही बाळगतो. हा विषय नुकताच आमच्यासमोर आला आहे. आम्ही या मुद्द्याचा काळजीपूर्वक अभ्यास करू आणि त्यानंतरच भारताशी यावर चर्चा करू.\"\n\nभारताच्या या दोन्ही नव्या कायद्यांचा विषय बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बीएनपीनेही उचलला होता. बांगलादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) बांगलादेशातील प्रमुख विरोधी पक्ष आहे. बीएनपीचे सरचिटणीस मिर्जा फखरूल इस्लाम आलमगीर यांनी 16 डिसेंबर 2019 रोजी भारतातील आसाम राज्यात एनआरसीमुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका असल्याचं म्हटलं होतं. \n\nइस्लाम आलमगीर यांनी म्हटलं होतं, \"भारताच्या एनआरसी कायद्याची आम्हाला चिंता वाटते, असं आम्ही याआधीच सांगितलं होतं. भारताच्या एनआरसीमुळे बांगलादेशच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाला धोका असल्याचं आम्हाला वाटतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट..."} {"inputs":"...कोजीकोड जिल्ह्यातील 13 विधानसभा मतदारसंघांपैकी केवळ एकाच मतदारसंघाचं क्षेत्र वायनाड लोकसभा मतदारसंघात येतं. \n\nवायनाड जिल्ह्यातले तीन विधानसभा मतदारसंघ या वायनाड लोकसभा मतदारसंघात येतात. \n\nमल्लापूरम जिल्ह्यात 16 विधानसभा मतदारसंघ आहेत. यातील केवळ 3 विधानसभा मतदारसंघांचा वायनाड लोकसभा मतदारसंघात समावेश करण्यात आला आहे. \n\n2011 सालच्या जनगणनेत मल्लापूरम जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या हिंदूंपेक्षा खूप जास्त आढळली. \n\nसरकारी आकडेवारीनुसार या जिल्ह्यात जवळपास 74% मुस्लीम तर जवळपास 24% हिंदू राहतात. \n\nमात्... उर्वरित लेख लिहा:","targets":"लोक आहेत. \n\n(या खासगी वेबसाईटने दिलेल्या अंदाजे आकडेवारीची निवडणूक आयोग अधिकृतपणे पुष्टी करत नाही आणि बीबीसीनेदेखील स्वतंत्रपणे याची पडताळणी केलेली नाही.)\n\nवायनाडमध्ये खरी लढत कोणामध्ये?\n\n2009 आणि 2014च्या लोकसभा निवडणुकीवर नजर टाकल्यास वायनाडमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये लढत आहे. \n\nवायनाड केरळच्या 20 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. 2009 साली एकूण सात विधानसभा मतदारसंघांना एकत्र करत हा नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. \n\nवायनाड मतदारसंघातील काही भाग तामिळनाडू आणि कर्नाटकच्या सीमेजवळ आहे. \n\nवायनाड जिल्ह्यात केरळमधील सर्वाधिक वेगवेगळ्या जाती समुदायाचे लोक राहतात. यात 90 टक्क्यांहून जास्त ग्रामीण भाग आहे. \n\nनिवडणूक आयोगानुसार 2014च्या निवडणुकीत 9,14,222 मतं (73.29%) पडली. यातील 3,77,035 (41.20%) मतं काँग्रेस पक्षाला मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाला 3,56,165 (39.39%) मतं मिळाली होती.\n\n2014 साली भाजपने देशातील इतर भागात उत्तम कामगिरी केली होती, त्यावेळी वायनाडमध्ये भाजपला जवळपास 80 हजार मतं मिळाली होती आणि पक्ष तिसऱ्या क्रमांकावर होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...कोटींचं वाटप झालं आहे. अधिक मदत करण्याचीही आमची तयारी असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. \n\nकेंद्र आणि राज्याची टोलवाटोलवी \n\nकर्जमाफी आणि शेतकरी मदतीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांसह 'महाविकास आघाडी'चे नेते केंद्राकडे बोट दाखवत आहेत, पण त्यासोबतच राज्याच्या आर्थिक स्थितीकडेही लक्ष वेधत आहेत. \n\nकाँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या मते राज्यावर असलेला कर्जाचा डोंगर इतका आहे, की हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान असो किंवा कर्जमाफी, कोणताही निर्णय घाईघाईत घेता येणार नाही. \n\n'बीबीसी मरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूर नेणारी कारणं याचं उत्तरही मिळालं नाहीये. या प्रश्नांची ठोसं उत्तरं शेतक-याला मिळणार की त्याच्या निमित्तानं सभागृहातली कोंडी सुरुच राहणार, याकडे साऱ्यांचं लक्ष आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कोणताच नोकरदार या वर्षातून सुखासुखी तरला नसता. बातम्या, मुलाखती, व्हीडिओ, लाईव्हस्, पॉडकास्ट या सगळ्या माध्यमातून प्रामुख्याने कोरोना व्हायरस आणि अधेमधे इतर गोष्टींबद्दल लिहीत-बोलत होतो.\n\nया रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी एकीकडे शास्त्रज्ञ, डॉक्टर्स, औषध निर्माते यांचा अव्याहत खटाटोप थक्क करणारा होता. दुसरीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून या विषाणू आणि आजाराबद्दल येणारे असंख्य दावे 'पालथ्या घड्यावर पाणी' या म्हणीचा प्रत्यय आणत होते. मेसेज करून, फोन करून 'काय कोरोनाबद्दल काय नवीन?' असा प्रश्न अनेकजण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"भव घेत आम्ही एक-एक दिवस 'आज काय नवीन?' या पद्धतीने घालवत होतो. \n\nबीबीसी विश्व\n\nज्या आरोग्य यंत्रणेतील त्रुटी इतरांच्या अनुभवांतून कळत होत्या त्या आता प्रत्यक्षात अनुभवता येत होत्या. देशातील एकूण कोव्हिड रुग्णांच्या आकड्यात आम्ही मोजले गेलो असलो तरी ज्या दिल्लीत राहतो त्या सरकारच्या दफ्तरी आमची गणतीच झाली नाही. राज्य सरकारच्या कोव्हिड हेल्पलाईनला स्वतःहून माहिती देऊनही परिस्थिती बदलली नाही. \n\n14 दिवसांनंतर 'आरोग्य सेतू' स्वयंप्रेरणेने लालचा हिरवा झाला आणि सरकार दरबारी आम्ही आपोआप बरे झालो. कुठलाही व्हायरस शरीर पोखरत जातो. त्याला रोखण्यासाठीची औषधं तेव्हाच जोमाने काम करतात जेव्हा रुग्ण मनानेही तयार असतो. कोव्हिडच्या बाबतीत औषधोपचारांइतकंच आपलं मानसिक स्वास्थ्य जपणंही मोलाचं आहे याची फिरून जाणीव झाली.\n\nकोव्हिडच्या काळात प्रवास जवळजवळ खुंटला. जिथे कुटुंबीयांच्या भेटी होत नव्हत्या आणि वर्षभर आपल्याच घरी जाता येणं शक्य नव्हतं तिथे नव्या जागा आणि नव्या लोकांच्या भेटीगाठी होण्याची काय कथा. पण एरव्ही जे स्मार्टफोन्स आणि चॅटिंग अॅप्स पालक आणि मुलांमध्ये वादाचा मुद्दा ठरतात तीच यावेळी मदतीला धावून आली. लोक एकमेकांच्या संपर्कात राहू शकले, अडीअडचणीला मदतीला धावून जाऊ शकले आणि कमी होत चाललेला संवाद व्हर्चु्अली का असेना सुरू ठेवू शकले हे ही नसे थोडके.\n\nप्रत्येक दिवस, प्रत्येक वर्ष आपल्याला कळत नकळत काहीतरी शिकवून जात असतं. 2020 ने सुद्धा खूप काही शिकवलं. काळाच्या पटावरचं माणसाचं अत्यंत सूक्ष्म स्थान, पुरून उरण्याची त्याची दुर्दम्य इच्छाशक्ती आणि हा सगळा खटाटोप सार्थ ठरवण्यासाठी लागणारं कोंदण म्हणजे माणुसकी. समुद्राप्रमाणेच काळाच्या लाटाही एकापाठोपाठ एक थडकत राहतात. अथांग काळातून आपण आपल्या छोट्याशा होडीतून प्रवास करत असतो. लाटा त्यांचं काम करत राहतात, आपलं काम फक्त वल्हवण्याचं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र हल्ली उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलांना प्रचंड ताणाला सामोरं जावं लागतं. विद्यार्थी आयुष्यातही खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अखंड वापर अशी जीवनशैली असते. \n\nहार्ट अॅटॅक येतो कसा? \n\nहार्ट अॅटॅकचं प्रमुख लक्षण म्हणजे- छातीत दुखणं. आपल्या चित्रपटांमध्ये हार्ट अॅटॅक म्हटलं की काही दृश्यं हमखास दाखवली जातात. छातीत दुखणारा माणूस हात हृदयाशी घेऊन पिळवटतो. वेदनेमुळे त्याच्या डोळ्यात भीती दिसते. दुखणं हाताबाहेर गेल्याने तो जमिनीवर पडतो. चित्रपटात दा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुवा वर्गाने आपल्या जीवनशैलीत थोडी शिस्त आणणं आवश्यक आहे असं डॉ. मनचंदा सांगतात. योगसाधना केल्यास हार्ट अॅटॅकचा धोका कमी होऊ शकतो. योग केल्याने तणाव कमी होण्यास मदत होते. मन एकाग्र होण्यास फायदा होतो, असंही डॉक्टर सांगतात.\n\nहार्ट अटॅकपासून वाचायचं असेल तर ट्रान्स फॅट्सन दूर ठेवा \n\nतरुण वयात येणाऱ्या हार्ट अॅटॅकपासून वाचण्यासाठी सरकारने काही पावलं उचलणं आवश्यक असल्याचं डॉ. मनचंदा सांगतात. जंक फूडवर सरकारने टॅक्स आकारायला हवा. तंबाखू आणि सिगरेटवर सरकारने कर बसवला आहे. तसंच जंक फूडच्या बाबतीत हवं. जंक फूडच्या पॅकेटवरही सिगारेटच्या पाकीटावर असतो तसा ठळक अक्षरात इशारा लिहायला हवा. हे केल्याने लगेच हार्ट अटॅकचं प्रमाण घटणार नाही पण जागरुकता वाढेल. \n\nपाहा व्हीडिओ : डायटिंग आणि व्यायाम करूनही वजन वाढतंय, मग हे पाहाच!\n\nहार्ट अटॅकचा संबंध शरीरातल्या कोलेस्टेरॉलशी असतो असं सांगण्यात येतं. म्हणूनच खूप तेलकट पदार्थ खाणं टाळायला हवं. मात्र ही गोष्ट किती खरी आहे?\n\nडॉ. मनचंदा यांच्या मते, कोलेस्टेरॉलपेक्षा ट्रान्स फॅटमुळे हार्ट अटॅकची शक्यता वाढते. ट्रान्स फॅट चांगल्या कोलेस्टेरॉलला कमी करतात आणि वाईट कोलेस्टेरॉलला वाढवतात. \n\nवनस्पती तूप हे ट्रान्स फॅटचे मुख्य स्रोत आहेत. म्हणून यापासून दूर राहायला हवं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...कोणत्याही पद्धती वापरत नाही. ते काळजी घेतात.\"\n\nआम्ही दोघी ऐकत होतो.\n\n\"ते शेवटच्या क्षणी खबरदारी घेतात...\" थोडं थांबून ती म्हणाली.\n\nतिला काय सांगायचंय ते आम्हाला कळलं. \n\nशेवटच्या क्षणी लिंग बाहेर काढत योनीच्या बाहेर वीर्यपतन करण्याची ही पद्धत. \n\n\"गेली अनेक वर्षं आम्ही हे करतोय. पण असं कधी घडलं नव्हतं.\"\n\n\"तुम्ही नशिबवान म्हणून असं घडलं नाही. गर्भधारणा रोखण्यासाठीच्या इतर पद्धतींशी तुलना केली तर ही पद्धत सर्वात असुरक्षित आहे.\"\n\n\"तसंही मी गर्भार कशी राहिले, यावरून ते रागवले आहेत.\"\n\n\"रागवायचं का? ते ... उर्वरित लेख लिहा:","targets":"Paper - ऑपरेशनसाठी तयार असल्याची लेखी हमी) तयार करून टेबलवर ठेवले. माहिती देऊन समजवल्यानंतर तो ऑपरेशनसाठी लगेच तयार होईल, असं तिला वाटलं. \n\nती प्रेग्नंट आहे आणि ही गर्भधारणा नेहमीच्या जागी न होता बाहेरील नलिकेत असल्याचं मी त्याला सांगितलं. यासाठी ऑपरेशन करणं गरजेचं होतं. \n\n\"तिला दोन दिवस हॉस्पिटलमध्ये रहावं लागेल.\"\n\n\"तिला कोणतीतरी औषधं द्या. आम्ही घरी सगळं तसंच सोडून आलोय. आम्हाला जायला हवं.\"\n\n\"औषधांनी हे शक्य नाही.\"\n\n\"का शक्य नाही? माझ्या मेव्हण्याच्या बायकोची प्रेग्नन्सीही ट्यूबमध्ये होती. त्यांनी तिला औषधं दिली आणि काम झालं. हे तू त्यांना का नाही सांगितलंस?\" त्याने बायकोला काहीशा उद्धटपणेच विचारलं. \n\nत्याच्याकडे पाहून तिने मान खाली घातली. \n\nतो वैतागला होता. त्याला घरी जायचं होतं. लवकर घरी गेला असता तर हा राग घरी काढता आला असता. बायकोचा, डॉक्टरचा आणि तिच्या असिस्टंटचा त्याला राग आला होता. सगळ्यांचाच त्याला राग आला होता. \n\nडॉक्टरच्या खोलीत बसून ती सांगत असलेला तपशील ऐकायला त्याच्याकडे वेळ नव्हता. \n\n\"भाऊ, मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या आहेत.\"\n\n\"हो, काही गोष्टी भावांना आणि मुलग्यांना सांगता येतात.\"\n\nमी वर्षिताकडे पाहिलं. तिने चौघांसाठी पेपर कपमधून कॉफी आणली. \n\n\"पाच मिनिटं मी काय सांगतेय ते ऐका. मी जे सांगणार आहे, ते तुम्हाला माहिती नाही अशातली गोष्ट नाही. पण तरीही ऐका. कॉफी घ्या.\"\n\nसूचना आणि विनंती कॉफीसोबत कशी द्यायची हे तंत्र मी शिकलेय. \n\nएका कागदावर मी गर्भाशय आणि नलिकांचं चित्रं काढलं.\n\n\"हे पहा, या नलिका गर्भाशयाला लागून आहे. या दोन्ही अतिशय पातळ आहेत. इथेच गर्भफलन होतं. म्हणजे अंड (Egg) आणि स्पर्म इथे या नलिकेत एकत्र येतात.\" मी पेनाने चित्र काढून दाखवत होते. \n\n\"फलन झाल्यानंतर गर्भाचं अनेक लहान पेशींत विभाजन होऊन त्याचा गोल आकार होईल. आणि हळुहळू तो सरकून गर्भाशयाच्या भिंतीला चिकटेल. आणि नंतर बाळाची वाढ सुरू होईल.\"\n\nगर्भाशयाच्या भिंती मजबूत असतात. नऊ महिने बाळाचं वजन पेलण्यासाठी त्या विस्तारू शकतात. 3 अगदी 4 किलोचं बाळही त्या सामावू शकतात. कधी कधी तर जुळी बाळंही. \n\nपण आता भ्रूण हा नलिकेच आहे. आणि नलिका अतिशय लहान आहे. पेनाने दाखवत मी म्हणाले, \"इतकी बारीक आहे. या नलिकेला भ्रुणाला आधार देता येणार नाही. वेदना होतील. रक्तस्राव होईल. तातडीने उपचार केले नाहीत, तर ही नलिका फुटायचा मोठा धोका आहे.\"\n\n\"ती..."} {"inputs":"...कोपर मारून शुद्धीवर आणलं, असं एनबीसीच्या वार्ताहराने पाहिलं. \n\nव्हर्जिनियाचे मार्क वॉर्नर हे सुमारे 20 मिनिटं आपल्या उजव्या हातावर डोकं ठेवून डोळे झाकून शांतपणे बसलेले होते. \n\nगुरूवारी नॉर्थ कॅरोलिनाचे रिचर्ड बर यांनी आपल्या फिजेट स्पिनर हे मुलांसाठीचं खेळणं दिल्याचंही आढळून आलं. \n\nसाधारणपणे सिनेट सभागृहातील इतर सत्रांना मोबाईल, लॅपटॉप आणि टॅबलेट यांसारखी उपकरणे नेण्यास परवानगी असते, पण महाभियोगाच्या सुनावणीदरम्यान सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर सभागृहात बंदी घालण्यात आली होती. \n\nनेमकं य... उर्वरित लेख लिहा:","targets":".\n\nमहाभियोगाच्या माध्यमातून ट्रंप यांना पदावरून हटवण्यासाठी सभागृहात दोन तृतीयांश सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. \n\nBBC Indian Sportswoman of the Year\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...कोरियाने अण्वस्त्र नि:शस्त्रीकरण करेपर्यंत त्यांच्याशी चर्चा न करण्याची आपल्या माजी राष्ट्राध्यक्षांची प्रथा ट्रंप यांनीही चालू ठेवली, तर ते अमेरिकेच्या इतिहासातले सर्वात अयशस्वी राष्ट्राध्यक्ष ठरतील.\"\n\nलष्करी कवायतींचा काय संबंध?\n\nआतापर्यंत धमकावणीची भाषा करणाऱ्या किम यांनी जानेवारीत नरमाईचा सूर आळवत उत्तर कोरियाचा 'विजनवास' संपवण्याचा आपला विचार असल्याचं म्हटलं होतं.\n\nत्याला पुष्टी देण्यासाठी त्यांनी केलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण कोरिया आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या एकत्रित युद्धस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्रंप-किम या चर्चेआधी आपला आवाज अमेरिकेला ऐकवणं आणि चर्चेच्या वेळी बरोबरीच्या नात्याने वागणूक मिळण्याची अपेक्षा ठेवणं, या गोष्टी बुधवारच्या उत्तर कोरियाच्या विधानातून साध्य होतील.\n\nपाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...कोरोनिल आणि श्वासारी ही कोरोनावरची औषधं'\n\nरामदेव बाबा आणि पतंजली उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आचार्य बालकृष्ण या दोघांनी कोरोनावर गुणकारी ठरणाऱ्या औषधाचा शोध लावल्याचा दावा माध्यमांमध्ये केला आहे. या दाव्यांनंतर अनेकांच्या मनात औषध मिळाल्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. \n\nमाध्यमांसमोर बोलताना रामदेव बाबा म्हणतात, \"कोरोनावर आम्ही औषधं शोधून काढली असून ही औषधं 100 टक्के यशस्वी झाल्याचं निष्पन्न झालं आहे. आम्ही यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे गिलॉय म्हणजेच गुळवेल, श्वासारी, अश्वगंधा यांचा मुख्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ष्ण यांचा पूर्वीचा दावा काय?\n\nआचार्य बालकृष्ण हे बाबा रामदेव यांच्या पतंजली उद्योग समुहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी काही दिवसांपूर्वी बोलताना सांगितलं की, \"कोरोनाचा उद्रेक सुरू झाल्या - झाल्या पतंजलीने वैज्ञानिकांच्या एका टीमसोबत करार केला. तसंच, पतंजलीच्या प्रत्येक विभागात फक्त आणि फक्त कोरोनावर उपचार करणाऱ्या औषधावर काम करण्याचे आदेश देण्यात आले. हे औषध तयार करण्याआधी विषाणूशी लढू शकणाऱ्या आयुर्वैदीक औषधींचा अभ्यास केला गेला. तसं, आतापर्यंत कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच निदान कसं झालं आणि त्यांच्यावर उपचार कसे झाले याचाही अभ्यास केला गेला.\"\n\nआचार्य बाळकृष्ण\n\nबालकृष्ण पुढे सांगतात, \"आयुर्वेदात कोरोनावर 100 टक्के उपाय आहे. आम्ही ज्या क्लिनिकल ट्रायल केल्या त्यात आम्हाला यशही मिळालं आहे. आता आम्ही क्लिनिकल कंट्रोल ट्रायल करत आहोत. आतापर्यंत तरी याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत. येत्या 3 ते 4 दिवसांत आम्ही यांची सगळी माहिती आणि आमचं संशोधन जगापुढे सादर करू.\"\n\n'आयुर्वेदिक औषध अजून तरी नाही'\n\nभारतात आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करायची असेल तर त्यासाठी दिल्लीतल्या आयुष मंत्रालयाकडून मिळणारा परवाना आवश्यक असतो. हा परवाना मिळाला असेल तरंच आयुर्वेदीक औषधांची निर्मिती करता येते. आयुर्वेद, योगा, नॅचरोपॅथी, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी यांच्या आद्याक्षरांपासून आयुष हे नाव आलंय.\n\nपतंजली योगपीठ यांची मुख्य इमारत\n\nहा परवाना मिळवून एखाद्या संसर्गजन्य रोगावर नव्याने आयुर्वेदीक औषध तयार करायचं असेल तर ते तयार करून ते वापरात आणण्यामागे देखील एक प्रक्रिया आहे. याबद्दल आम्ही अधिक माहिती घेण्यासाठी मुंबईत गेल्या 30 वर्षांपासून आयुर्वेदीक डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या डॉ. राजीव कानिटकर यांच्याशी चर्चा केली.\n\nगुळवेल आणि अश्वगंधाने कोरोना बरा होतो?\n\nडॉ. कानिटकर सांगतात, \"मुळात आपल्याकडे एखादं आयुर्वेदीक औषध कोणी नव्यानं बनवलं असेल तर ते त्याच्या मेथेडोलॉजीसह एफडीएला म्हणजेच फूड अँड ड्रग्स अॅडमिनिस्ट्रेशनला सादर करावं लागतं. ते या औषधाला मंजुरी देतात. कोरोनावर अशी मंजुरी मिळालेलं असं कोणतंही आयुर्वेदीक औषध अजून तरी पुढे आलेलं नाही. तसंच, गुळवेल आणि अश्वगंधाच्या मिश्रणाने कोरोना बरा होतो हे मान्य करायलाच माझा विरोध आहे. कारण, गुळवेल आणि अश्वगंधा यांनी माणसाची इम्युनिटी वाढू शकते. मात्र, त्याने कोरोना बरा..."} {"inputs":"...कोलकर यांना वाटतं. \n\nते सांगतात, \"आजची शिवसेना फक्त बाळासाहेबांच्या इमेजवर उभी आहे. तीच इमेज वारंवार लोकांपुढे आणणे आणि त्यातून शिवसैनिकांना प्रेरणा देणे, यासाठीच हा सिनेमा काढला जात आहे.\"\n\nनवाजुद्दीन सिद्दिकीला बाळासाहेबांच्या भूमिकेत कास्ट करणं, याविषयी विचारल्यावर अकोलकर सांगतात, \"बाळासाहेब म्हणायचे की आमचा सर्वच मुस्लिमांना विरोध नाही. आम्हालाही अझरुद्दीन आणि मोहम्मद रफी आवडतात. अगदी तेच इथे लागू होतं. त्यामुळे नवाजुद्दीन सिद्दिकीला मुख्य रोलमध्ये जाणूनबुजून घेण्यात आलंय.\"\n\nशिवाय नवाज दमदार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"माण करेल, असं बोललं जातंय.\n\nपण याचा शिवसेनेला प्रत्यक्ष राजकारणात काही फायदा होईल?\n\nअकोलकर यावर आपलं निरीक्षण नोंदवतात, \"मंदिराच्या मुद्द्यावरून जर मतं मिळत असती तर भाजप नुकतीच तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये पराभूत झाली नसती. आणि जे लोक मंदिरासाठी मतं देतात, त्यांची निष्ठा आधीच भाजप किंवा संघाशी आहे. त्यामुळे याच मुद्द्यासाठी महाराष्ट्रात त्यांच्यापुढे शिवसेना हा नवा पर्याय खुला झाला तरी त्यामुळे सेनेकडे मतं वळण्याचं प्रमाण खूप कमी आहे.\"\n\nदेशात राजकीय चित्रपटांचा ट्रेंड\n\nनिवडणुकांआधी माध्यमांमध्ये राजकीय जाहिरातबाजी होतेच. शिवाय असे चित्रपटही थेट प्रचार न करता राजकीय विचारांचे वाहक बनतात.\n\nअलीकडच्या काळात अक्षय कुमार राजकीय आणि देशभक्तीवरील चित्रपट करताना दिसतोय. सत्तेतल्या पक्षाच्या प्रचारासाठी तो हे सिनेमे करत असल्याचा त्याच्यावर आरोप झाला. या आरोपावर उत्तर देताना तो म्हणतो, \" जे देशासाठी योग्य आहे तेच मी करत आहे.\" \n\nमार्च-एप्रिलमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन आणखी मोठे सिनेमे काही दिवसांपूर्वी आलेत - 'The Accidental Prime Minister' आणि 'URI - The Surgital Strikes'.\n\n'The Accidental Prime Minister' हा सिनेमा माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सचिव संजय बारू यांच्या याच नावाच्या पुस्तकावर आधारित आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी या पुस्तकातून समोर आलेल्या काही गोष्टींमुळे डॉ. मनमोहन सिंग व्यथित झाले होते, त्यामुळे साहजिकच ऐन निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी हा सिनेमा रिलीज होणं, हा योगयोग म्हणता येणार नाही.\n\nयाशिवाय, सप्टेंबर 2016मध्ये भारतीय सैन्यानं सीमेपार केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक्स'वर आधारित 'उरी' हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. त्यामुळे सध्या 'How's The Josh? High Sir!' हा डायलॉग सर्वत्र गाजतोय.\n\nपण याच सर्जिकल स्ट्राइक्सची गरजेपेक्षा जास्त चर्चा करून त्याचा राजकीय फायदा भाजपने घेतला, असं खुद्द लष्कराच्या नॉर्दर्न कमांडचे तत्कालीन प्रमुख लेफ्टनंट जनरल D. S. हूडा नुकतंच म्हटलं आहे.\n\n\"सर्व पक्षांनी पाकिस्तानला राजकीय शत्रू म्हणून वेळोवेळी निवडणुकीत स्वतःचा फायदा करून घेतला आहे. त्यामुळे सर्जिकल स्ट्राइक्सवरील 'उरी' सिनेमाचा नक्कीच याही निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो,\" असं अकोलकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...क्कम मिळणं सुरू झालं. त्याच बरोबर त्यांची चित्रं परदेशातही विकण्यासाठी जाऊ लागली. आता वर्षातून पाच चांगली चित्रं काढली, तरीही त्यांची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जाते, असं बंदेनवाझ नमूद करतात.\n\nकाय आहे IMFPA?\n\nIndian Mouth and Foot Painter's Association ही संस्था Mouth and Foot Painter's Association जागतिक संस्थेची भारतातील शाखा आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1956मध्ये या संस्थेची स्थापना झाली. \n\n\"एरिक स्टाइगमन या जर्मन माणसाला पोलियो होता. त्यांनी आपल्या तोंडाने आणि पायाने चित्रं काढायला सुरुवात क... उर्वरित लेख लिहा:","targets":"धिकारी करतात आणि त्यापैकी काही चित्रांची निवड कॅलेंडरसाठी करतात. त्यावर कलाकारांना बोनस दिला जातो.\n\n\"आमचा सर्वांत ज्येष्ठ कलाकार दरमहा तब्बल एक लाख रुपये कमावतो. केरळमधला हा कलाकार त्याच्या कुटुंबीयांची काळजी तर घेतोच, त्याशिवाय त्याच्यासारख्या इतर कलाकारांनाही मदत करतो,\" बॉबी सांगतात.\n\n\"प्रत्येक कलाकाराला आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वतंत्र बनवणं, हे आमच्या संस्थेचं उद्दीष्ट आहे. त्यांना कोणाच्याही दयेवर जगावं लागू नये. लोकांनी त्यांच्याकडे विकलांग म्हणून न बघता त्यांनी एखाद्या धडधाकट माणसाप्रमाणेच आपलं आयुष्य जगायला हवं. त्यासाठी लागेल ती ऊर्जा आमची संस्था देते,\" बॉबी आपल्या संस्थेचा उद्देश उलगडून सांगतात.\n\nहार मानू नका, लढत राहा\n\nबंदेनवाझही त्यांच्या उदाहरणातून इतरांना हेच सांगतात. ते म्हणतात, \"लोकांनी मला मंदिराबाहेर किंवा मशिदीबाहेर बसून भीक मागण्याचा सल्ला दिला होता. पण मला तसं आयुष्य जगायचं नव्हतं. चित्रकलेची गोडी लागली, IMFPA सारख्या संस्थेचं पाठबळ मिळालं आणि मी उभा राहिलो.\"\n\nते अशीही पुष्टी जोडतात की, मी दोन्ही हातांनी अपंग असून माझं भविष्य माझ्या पायांनी लिहू शकतो, तर मग इतरांनी हार मानण्याचं कारणच काय? मी माझ्या मुलाची आणि बायकोची काळजी अगदी समर्थपणे घेतो.\n\nबंदेनवाझ सांगतात, \"मी चित्रं काढण्याबरोबरच उत्तम पोहतो, गाडी चालवतो, मोबाइल रिपेअर करत होतो. तुमची तयारी असेल, तर कोणतीही गोष्ट तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडवू शकत नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...क्के घट झाली. त्यांनी ही वेळही निभाऊन नेली आणि ते पूर्वपदावर पोहोचले. आता ते पुढे जाण्याच्या तयारीत आहे. \n\nअनिल अंबानींची घसरण होतच गेली. त्यांच्याकडे कोणतीही दुभती गाय नव्हती हेही त्याचं एक महत्त्वाचं कारण होतं. म्हणजे एखाद्या व्यवसायातून सतत काही आवक सुरू राहील, असा कोणताही व्यवसाय त्यांच्याकडे नाही. \n\n2005मध्ये जेव्हा भावांमध्ये वाटणी झाली तेव्हा मुकेश यांच्या वाट्याला रिलायन्स इंडस्ट्रीज ही कंपनी आली. ती समुहातील सगळ्यात मोठी कंपनी आहे आणि ती सगळ्यात जास्त नफा देत होती. \n\nअनिल अंबानी यांच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"पासून 19 टक्के जास्त. त्यानंतर त्यात घट व्हायला सुरुवात झाली होती. संध्याकाळी जेव्हा बाजार बंद झाला तेव्हा 538 रुपयांवर सुरू झालेला समभाग 372.50 वर येऊन थांबला. अनेक लोकांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. हल्ली रिलायन्स पॉवरचा समभाग 12 रुपयांच्या वरसुद्धा जात नाही. \n\nकर्जाचं वाढतं ओझं\n\n1980 ते 1990 च्या दरम्यान धीरूभाई रिलायन्स समुहासाठी सातत्याने बाजारातून पैसा उचलत होते. त्यांच्या समभागाची किंमत कायम चांगली होती आणि मुख्य म्हणजे गुंतवणूकदारांचा त्यांच्यावर विश्वास होता. \n\nमुकेश अंबानी यांच्या कंपनीने गेल्या दशकात मोठ्या प्रमाणात नफा मिळवला होता. दुसऱ्या बाजूला गॅसच्या प्रकरणात कोर्टाचा निर्णय आणि रिलायन्स पॉवरचे शेअर पडल्यामुळे अनिल यांचा मार्ग खडतर होत गेला.\n\nअशा परिस्थितीत देशा विदेशातल्या बँकाकडून कर्ज घेण्यावाचून अनिल यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता. 2000 ते 2010 या काळात मोठ्या भावाच्या कंपनीचा विस्तार झाला आणि लहान भावाच्या कंपनीवर कर्ज वाढत गेलं. त्यांच्या बहुतांश कंपन्या समस्यांशी झुंजत आहेत किंवा साधारण फायदा कमावत आहेत. \n\nआज अशी परिस्थिती आहे की त्यांच्या काही कंपन्यांनी दिवाळखोरी घोषित करण्याचा अर्ज केला आहे.\n\nकाही काळआधी शक्तिशाली आणि राजकीय पक्षांशी संबंध ठेवणाऱ्या कॉर्पोरेट घराण्यावर कर्ज जास्त झालं तर कसंतरी कामं चालवलं जायचं. त्यांच्या कर्जाची पुनरर्चना केली जाते किंवा त्याची परतफेड करण्यासाठी वेळ वाढवून मिळतो. मात्र सध्या एनपीए राजकीय मुद्दा झाला आहे. बँकांची परिस्थिती वाईट आहे. \n\nआता कायद्यातही अनेक बदल झाले आहेत. ज्यांनी कर्ज दिलं आहे ते नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या माध्यमातून कंपन्यांना इनसॉल्व्हंट घोषित करून कर्जदारांकडून रक्कम चुकवण्यासाठी कोर्टात खेचू शकतात. त्यामुळेच दिवाळखोरी घोषित करण्याशिवाय त्यांना काहीही पर्याय नाही. \n\nदोन्ही भावांची वैशिष्ट्यं\n\nजेव्हा धीरूभाई जिवंत होते तेव्हा अनिल अंबानी यांना बाजारातले स्मार्ट खेळाडू मानलं जायचं. त्यांना मार्केट वॅल्युएशनची कला उत्तम अवगत होती. धीरूभाई यांच्या काळात आर्थिक प्रकरणं अनिल आणि औद्योगिक प्रकरणं मुकेश अंबानी पहायचे. \n\nअनिल अंबानी यांच्या टीकाकारांचं असं मत आहे की त्यांनी आर्थिक विषयांवर जास्त लक्ष दिलं. मात्र मुकेश अंबानींनी जितकं मोठ्या प्रकल्पांवर लक्ष दिलं तितकं अनिल अंबानींनी दिलं नाही.\n\nरिलायन्स पॉवर आणि टेलिकॉममध्ये..."} {"inputs":"...क्चर झाला होता.\n\n\"अशा प्रकारचं क्रौर्य मी माझ्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये कधी पाहिलेलं नाही,\" डॉ. अटल म्हणाले. \"तिला जेव्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, तेव्हा तिचा रक्तदाब खूपच खाली गेला होता. आमच्या हातून वेळ निघून चालली आहे, असा आम्हाला वाटत होतं. तिला हॉस्पिटलमध्ये आणण्यात आणखी थोडा जरी उशीर झाला असता तर ते जीवघेणं ठरलं असतं.\"\n\nया ऑरेंज सिटी इस्पितळात पीडितेला दाखल करण्यात आलं होतं.\n\nपुढचे काही तास डॉक्टर तिची प्रकृती स्थिरावण्यासाठी झटत होते. त्या रात्री तिची प्रकृती स्थिरावरली. तिच्या जखमांव... उर्वरित लेख लिहा:","targets":"शी बोलताना त्यांचे अश्रू थांबत नव्हते.\n\nपीडितेने डिसेंबर 2016पासून इथे काम सुरू केलं, अशी माहिती तिच्या भावाने दिली. तिचं सहा महिने ट्रेनिंगही झालं होतं. \n\nघटनेच्या 10 दिवसांपूर्वीच पीडितेने तिच्या पालकांसह 26वा वाढदिवस साजरा केला होता आणि ती लगेच कामावर रुजू झाली होती. ती कला शाखेची पदवीधर असून उमरेडमध्ये पेईंग गेस्ट म्हणून राहते. तिथून कामावर जाण्यासाठी तिला दररोज कंपनीच्या बसने 32 किलोमीटर प्रवास करावा लागतो. कधी गरज पडल्यास ती दुचाकीने कामावर जाते, असं तिच्या घरच्यांनी सांगितलं. \n\n\"इथलं काम फारच अवघड परिस्थितीत आहे. त्यामुळे मला नेहमीच तिची काळजी वाटत होती. पण ती आमची समजूत काढायची. तिला तिच्या पायावर उभं राहायचं होतं आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं होतं,\" असं तिची आई म्हणाली. \n\nपीडितेचं कुटुंब छत्तीसगढच्या भिलाईमध्ये राहतं. तिथे तिचे वडील एका खासगी कंपनीत काम करतात. आई गृहिणी आहे तर भाऊ एका दवाखान्यात काम करतो. या कुटुंबाची उमरेडमध्ये शेती होती. पीडितेच्या वडिलांना पाच एकर शेतजमीन WCLला द्यावी लागली. त्या बदल्यात भरपाई म्हणून त्यांच्या मुलीला कंपनीत कारकुनाची नोकरी देण्यात आली होती. \n\n\"आमची मुलगी स्वतंत्र बाण्याची आहे, धाडसी आहे. तिची अनेक स्वप्नं आहेत,\" असं तिची आई सांगते.\n\nचौकशी सुरू\n\nखाणकामात महिलांनी काम करणं पूर्वी दुरापास्तच होतं. पण आता या पीडितेसारख्याच अनेक महिला या क्षेत्रात काम करतात. पण या घटनेमुळे WCLमध्ये काम करण्यासाठी या उणिवाही लक्षात घ्याव्या लागतील. \n\nखाणीचे सुरक्षाधिकारी रवींद्र खेडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार WCLच्या या 'गोकुळ' या खाणीवर पीडित महिलेसह एकूण आठ महिला काम करतात. दोघींची नियुक्ती क्रमांक 1च्या वे-ब्रिजवर करण्यात आली आहे, दोघी जणी कँटिनमध्ये भांडी धुण्याचं काम करतात तर चार महिला खाण व्यवस्थापकाच्या कार्यालयात काम करतात. \n\nया खाणीत किंवा इतर कोणत्याही खाणींत पहिल्यांदाच एखाद्या महिलेची नियुक्ती वे-ब्रिजवर करण्यात आली होती. या प्रकरणात हलगर्जीपणाची शक्यता लक्षात घेऊन व्यवस्थापक G. S. राव यांची विभागीय चौकशी सुरू असून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.\n\nउमरेड रस्त्यावर\n\nघटनेची माहिती बाहेर आली तेव्हा संपूर्ण नागपुरात हळहळ व्यक्त होत होती. 16 ऑगस्टला उमरेडमध्ये लोक रस्त्यावर उतरले आणि पीडितेला न्याय मिळावा, यासाठी आंदोलन करू लागले. महिला कर्मचाऱ्यांचं संरक्षण..."} {"inputs":"...क्झँडरने उद्ध्वस्त केलेल्या थेब्स शहराच्या भिंती पुन्हा उभारण्यासाठी तिने निधी देऊ केला होता. मात्र, त्यावर 'अॅलेक्झँडरने उद्ध्वस्त केल्या आणि वेश्या असणाऱ्या फ्रीनने पुन्हा उभारल्या' असं कोरावं, अशी इच्छा तिने व्यक्त केली होती. \n\nतर अशी ही फ्रीन त्याकाळातली सर्वात श्रीमंत आणि स्वतःच्या हिमतीवर स्वतःचं ऐश्वर्य उभी करणारी स्त्री होती. मात्र, अॅथेन्सच्या न्यायालयात तिच्यावर मृत्यूदंडाचा खटला चालवण्यात आला. कदाचित एका देवतेची निर्वस्त्र मूर्ती बनवण्यासाठी ती मॉडेल होती, यामुळे देवतेचा अपमान झाला, अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी नग्नतेचा उल्लेख केलेला नाही. एखाद्या घटनेत इतका उत्कंठावर्धक क्षण येणं आणि एका विनोदवीराने त्यावर काहीही भाष्य न करणं, हे विवेकबुद्धीला पटणारं नाही. त्यामुळे अॅथेनियसने कदाचित आपल्या रचनेत जरा अतिशयोक्ती केली असावी, असा संशय घेण्यास वाव आहे. \n\nफ्रीनच्या चातुर्याचे किस्से\n\nफ्रीन केवळ वाक्चतुर नव्हती तर तिच्याकडे व्यावहारिक हुशारीही होती. पॉझॅनिस हे प्रसिद्ध ग्रीक प्रवासी आणि भूगोलवेत्ता होऊन गेलेत. त्यांनीही Descripion of Greece या त्यांच्या प्रवास वर्णनात फ्रीनच्या व्यवहारज्ञानाविषयी लिहिलं आहे. \n\nते म्हणतात, प्रॅक्सिटेल्सने तिला त्याने साकारलेल्या शिल्पांपैकी एक शिल्प देऊ केलं होतं. कुठलं शिल्प हवं ते तूच निवड, असंही तो म्हणाला. त्यावर तिने त्याला सर्वाधिक कुठलं शिल्प आवडतं, ते विचारलं. तो म्हणाला, माझी सर्वच शिल्प सारखी सुंदर आहेत. \n\nकाही वेळाने फ्रीनचा एक नोकर धावत आला आणि म्हणाला प्रॅक्सिटेल्सच्या कार्यशाळेला आग लागली आहे आणि त्याची बरीचशी शिल्प जळून भस्मसात झाली. हे ऐकून प्रॅक्सिटेल्सला रडू कोसळलं. सॅटरचा (ग्रीक देवता) पुतळा आणि प्रेमाचा पुतळा, या आपल्या दोन सर्वोत्कृष्ट कलाकृतींपैकी एखादी जळाली तर नाही ना, याची भीती त्याला वाटली. \n\nत्यावर फ्रीनने ही तिनेच केलेली गंमत होती आणि तिला प्रेमाचा पुतळा हवा असल्याचं सांगितलं. \n\nपुतळे फ्रीनच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होते. तिला स्वतःला पुतळ्यांसाठी मॉडलिंग करायला आवडायचं. तिच्याकडे पुतळ्यांचा मोठा संग्रहही होता. इतकंच नाही तर तिचा अपेक्षाभंग व्हायचा त्यावेळीही ती पुतळ्याचंच उदाहरण द्यायची. \n\nएकदा ती झेनोक्रॅट्स नावाच्या एका तत्त्ववेत्याच्या लगट बसून त्याला भुरळ पाडण्याचा प्रयत्न करत होती. मात्र, त्याच्याकडून काहीच प्रतिसाद मिळेना. फ्रीनच्या बाबतीत असं खूप कमी व्हायचं. झेनोक्रॅट्स काहीच प्रतिसाद देत नसल्याचं बघून ती चिडली आणि हा पुरूष नसून पुरूषाचा पुतळा असल्याचं म्हणाली होती. \n\nफ्रीनच्या सौंदर्यावर भाळून अनेक चित्रकारांनी तिची चित्रं रेखाटली, अनेक शिल्पकारांनी तिच्या मूर्ती साकारल्या. 'प्रिनी द एल्डर' या एका ग्रीक तत्त्ववेत्याच्या म्हणण्यानुसार प्रॅक्सिटेल्सने अॅफ्रोडाईट देवतेच्या दोन मूर्ती साकारल्या होत्या. एक वस्त्र असलेली आणि एक निर्वस्त्र. \n\nलोकांना दुसरी मूर्ती बघून धक्का बसला. त्यामुळे त्यांनी पहिली मूर्ती स्वीकारली नाही. शेजारच्या निदोसच्या लोकांनी ही..."} {"inputs":"...क्ती किंवा त्याच्या आजूबाजूला असणाऱ्यांना नुकसान पोहोचवत असेल तर त्याला व्यसन समजावं, असं मानसशास्त्रज्ञ डॉ. हॅरिएट गॅरॉर्ड मानतात.\n\nत्या सांगतात, \"जुगार खेळण्याला आणि जास्त खाण्याच्या व्यसनाला आजार मानलं गेलं आहे. पण, सेक्स करणं जनमानसांत अनेक वर्षांपासून असल्यानं त्याला व्यसन मानलं जात नाही.\"\n\nजुगार खेळणं आणि जास्त खाणं या व्यसनानं त्रस्त असलेले मदतीसाठी डॉक्टरांकडे पुढे आले आहेत. त्यामुळे हा आजार आहे हे सिद्ध करण्यासाठी पुरावे मिळाले आहेत. \n\nमनोविकारतज्ज्ञ डॉ. अबिगेल सान या सांगतात की, \"सेक्स... उर्वरित लेख लिहा:","targets":"लिहीलं. या तर्काला टाळता आलं पाहिजे असं या शोधकर्त्यांना वाटतं.\n\nसेक्स करण्याला व्यसन घोषित करण्याची मागणी करणाऱ्यांना असं वाटतं की, व्यसन घोषित केल्यानं लोक यासाठी मदत घेण्यासाठी पुढे येतील. सेक्सचं व्यसन ही मूळ समस्या असो किंवा अन्य कारणामुळे ही समस्या जडली असो, लोक मदतीला पुढे येतील ही बाब महत्त्वाची आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...क्रारीची प्रत\n\nनव्या कृषि विधेयकानंतरही पीक विकण्यास अडचणी\n\nकेंद्र सरकारने यावर्षी मक्याची MSP 1850 रुपये प्रति क्विंटल इतकी ठरवली होती. पण कायद्यानुसार MSP पेक्षा कमी दराने पिकाची खरेदी करणं गुन्हा नाही. इतका मका ठेवण्यासाठी आमच्याकडे जागाही नाही. यामुळे नाईलाजाने 1240 रुपये प्रति क्विंटल दराने मका विक्रीचा व्यवहार करावा लागला. \n\nजितेंद्र यांच्या शेतात 340 क्विंटल मक्याचं उत्पादन आलं होतं. यापैकी 270 क्विंटल मका त्यांनी मध्य प्रदेशातील व्यापाऱ्याला विकला. बाकीचा मका त्यांनी आपल्या स्थानिक बाजार... उर्वरित लेख लिहा:","targets":"3 पिकांसाठी किमान हमीभावाची घोषणा दरवर्षी करतं. पण गहू, धान, मका यांच्याशिवाय इर पिकांचा हमीभाव बहुतांश शेतकऱ्यांना मिळत नाही. \n\nदेशात फक्त 6 टक्के शेतकऱ्यांना हमीभाव मिळतो. त्यामध्ये पंजाब आणि हरयाणा येथील शेतकऱ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे, असा एक अनुमान आहे. \n\nयामुळे नव्या कृषि विधेयकाविरुद्ध आंदोलन करण्यात तेच सर्वात पुढे आहेत.\n\nपण धुळे जिल्ह्यातील जितेंद्र भोई हे शेतकरी बाकीच्या 94 टक्के शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांना MSP पेक्षा कमी किंमतीत आपलं पीक धोकेबाज व्यापाऱ्यांना विकावं लागतं. ते स्वतः याचं उदाहरण आहेत.\n\nनव्या कृषि विधेयकात बदल करण्याची मागणी योग्य आहे की नाही? \n\nया प्रश्नाचं उत्तर देताना जितेंद्र सांगतात, \"माझं पीक सरकारने MSP वर खरेदी केलं नाही. बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांनीही MSP वरच पिकाची खरेदी करावी, अशी तरतूद कायद्यात करण्यात आली, तर माझ्याप्रमाणे इतरांचं नुकसान होणार नाही. यामुळे शेतकऱ्यांचा विरोध योग्यच आहे.\"\n\nसंसदेचं विशेष सत्र बोलावून तिन्ही कृषि विधेयकं मागे घेण्यात यावीत, अशी दिल्लीत धरणे आंदोलनास बसलेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. \n\nMSP वर खरेदी होण्यासाठी सरकारने कायदा बनवावा, व्यापाऱ्यांनीही त्याच किंमतीत पिकाची खरेदी करावी, असंही आंदोलकांना वाटतं. \n\nशेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी देशात किमान हमीभावाची (MSP) यंत्रणा लागू करण्यात आली आहे. \n\nपिकांची किंमत बाजाराभावाप्रमाणे कोसळली तरी शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार ठरलेल्या MSP वरच शेतकऱ्यांकडून पीक खरेदी करतं. \n\nकोणत्याही पिकाची MSP संपूर्ण देशात एकच असते. भारत सरकारचं कृषि मंत्रालय, कृषी उत्पादन खर्च आयोग (कमिशन फॉर अॅग्रीकल्चर कॉस्ट अँड प्राईजेस CACP) यांच्या सूचनेनुसार MSP ठरवला जातो. याच्या आधारे 23 पिकांची खरेदी केली जात आहे. या 23 पिकांमध्ये धान, गहू, ज्वारी, बाजरी, मका, शेंगदाणे, सोयाबीन, तीळ आणि कापूस यांच्यासारख्या पिकांचा समावेश आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...क्रिकेटमुळे दयालनचं आयुष्यच बदललं. दयालनने चेन्नईचं उपनगर असलेल्या अल्वार्थीरुनगर इथल्या एमओपी वैष्णव कॉलेजची दयालन विद्यार्थिनी. मुलीने शिक्षण पूर्ण करावं, जॉबला लागावं अशी दयालनच्या पालकांची इच्छा होती. मात्र दयालनला कॉलेजमध्ये क्रिकेटची गोडी लागली. या आवडीला मेहनतीची जोड मिळाल्याने केवळ सहा वर्षात दयालन वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करत आहे. ऑफस्पिन बॉलिंग आणि उपयुक्त बॅटिंग करणाऱ्या दयालनची ऊर्जा भारतीय संघासाठी महत्त्वाची असणार आहे. \n\nमानसी जोशी\n\nभारतीय संघात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण करणारी अनुजा दर्जेदार फिरकीपटू आहे. जादुई फिरकीच्या बळावर अव्वल फलंदाजांना सातत्याने चकवणाऱ्या अनुजाने गेल्यावर्षी भारतीय अ संघाचं नेतृत्वही केलं होतं. \n\nपूनम यादव\n\nभारतीय पुरुष संघातील चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवप्रमाणे पूनम यादवची फिरकी प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी अडचणीची ठरते. पूनम यादवची गुगली भारतीय संघासाठी कळीची आहे. \n\nअरुंधती रेड्डी\n\nअरुंधती रेड्डी\n\nआईकडून खेळांचा वारसा मिळालेल्या अरुंधतीने 12व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. अभ्यासात चांगली असतानाही हैदराबादच्या अरुंधतीने क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला. तिच्या या निर्णयाला घरच्यांनी पुरेपूर पाठिंबा दिला. नूशीन अल खादीर आणि सविता निराला यांनी अरुंधतीच्या कौशल्यगुणांना हेरलं. \n\nजेमिमा रॉड्रिग्ज\n\nमुंबईकर जेमिमाने 17व्या वर्षी द्विशतकी खेळी साकारत क्रिकेटविश्वात आपल्या आगमनाची दणक्यात नांदी केली होती. मुंबईतल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत जेमिमाने 163 चेंडूत 202 धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. तडाखेबंद खेळासाठी प्रसिद्ध जेमिमाने हॉकीपटू म्हणून कारर्कीदीची सुरुवात केली होती. चांगल्या खेळामुळे दोन्ही खेळांच्या संघात तिची निवड होत असे. एकाक्षणी तिने हॉकीऐवजी क्रिकेटची निवड केली. हॉकीचं नुकसान क्रिकेटसाठी फायद्याचं ठरलं. \n\nस्थानिक क्रिकेटमध्ये परिचित नाव झालेल्या जेमिमाने आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-20मध्येही सातत्यपूर्ण कामगिरीने आपली छाप उमटवली आहे. याचवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मॅरिझेन कापचा जेमिमाने घेतलेला सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या कॅचने मॅचचं पारडं फिरलं आणि भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-20 मालिका जिंकण्याची किमया केली होती. जेमिमा या वर्ल्डकपची स्टार ठरू शकते. खेळाव्यतिरिक्त जेमिमा सुरेख गिटार वाजवते. \n\nदीप्ती शर्मा \n\nआग्रा हे प्रामुख्याने ताजमहालसाठी प्रसिद्ध आहे. मात्र क्रिकेटपटू दीप्तीने आपल्या दमदार खेळासह आग्र्याला नवीन ओळख मिळवून दिली. भाऊ सुमीतच्या खंबीर पाठिंब्याच्या बळावर दीप्तीने ही भरारी घेतली आहे. दीप्तीला सरावासाठी सुमीतने आग्र्यात क्रिकेट अकादमी सुरू केली. या अकादमीचा फायदा दीप्तीला झालाच मात्र त्यापेक्षा जास्त परिसरातील गरजू खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ प्राप्त झालं. टी-20 सारख्या वेगवान प्रकारात अष्टपैलू खेळाडू आवश्यक असतात. आक्रमक बॅटिंग आणि ऑफब्रेक बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर दीप्तीने..."} {"inputs":"...क्रिया ही बीडमधून येईल आणि ती त्यांच्या फायद्याची नसेल,\" मराठवाड्याचे असलेले राजकीय पत्रकार अभिजित ब्रम्हनाथकर म्हणतात. \n\n\"आणि त्यांचं मौन हे कौटुंबिक कारणातूनही आहे. कारण जे आरोप आहेत त्यांचं स्वरूप हे व्यक्तिगत आणि चारित्र्याशी संबंधित आहे. ते राजकीय नाही. भाजप आंदोलन करतं आहे ते प्रदेश स्तरावर. पक्ष म्हणून म्हणून ते करताहेत. जर पंकजा त्यात आल्या तर ते व्यक्तिगत होईल. ते त्यांना नको आहे. आणि माझ्या मते मौन हीसुद्धा एक राजकीय भूमिकाच असते,\" ब्रम्हनाथकर पुढे म्हणतात. \n\nकौटुंबिक भावना राजकारणापे... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागले आहेत. तेव्हा अशा वेळेस या मुद्यावर काही न बोलणं हेच योग्य, असं पंकजांनी ठवलेलं असावं,\" असं पंकजांचं राजकारण जवळून पाहणा-या राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात.\n\nधनंजय मुंडे यांच्यावर आरोप होताच 'भाजप'च्या महिला आघाडीनंही यावर तात्काळ भूमिका घेत कारवाईची मागणी केली. \n\nशिवाय पंकजा मुंडे या राज्यातल्या एक महत्वाच्या प्रभाव असलेल्या महिला नेत्याही आहेत. त्यामुळे एका तक्रारदार महिलेने असे आरोप केल्यावर नेत्या म्हणून त्यांची प्रतिक्रिया काय हा प्रश्नही विचारला जाणं स्वाभाविक आहे. \n\nअर्थात आता प्रकरणालाही वेगळं वळण मिळालं आहे. तक्रारदार महिलेवर विविध पक्षातल्या नेत्यांनी ब्लॅकमेलिंगचे आरोप केले आहेत. त्यामुळे धनंजय यांची बाजू तूर्तास सावरली गेल्याचं म्हटलं जातं आहे. \n\nहे आरोप 'गंभीर' स्वरुपाचे आहेत असं म्हटलेल्या शरद पवार यांनी आज या तक्रारदारावर होणा-या आरोपांचीही शहानिशा व्हायला हवी असं म्हटलं आहे. त्यामुळे 'राष्ट्रवादी'नं सध्या धनंजय मुंडे यांना राजीनाम्यापासून अभय दिलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...क्ष झाले. त्यानंतर त्यांनी 2009 मध्ये हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची पहिली निवडणूक जिंकली. त्याच्या पुढल्याच वर्षी म्हणजे 2010 मध्ये त्यांच्याकडे युवा काँग्रेसची राष्ट्रीय स्तरावरील जबाबदारी सोपवण्यात आली.\n\nतब्बल चार वर्षं ते राष्ट्रीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष राहिले. त्यामुळे त्यांची राहुल गांधींशी जवळीक वाढली आणि ते राहुल ब्रिगेडच्या प्रमुख सदस्यांपैकी एक झाले. सचिन पायलट, ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत त्यांचे नाव घेतले जाऊ लागले. \n\nराजकीय विश्लेषक रशीद किडवई या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण पोटनिवडणुकीत पराभव\n\nगुजरातमधल्या सौराष्ट्रच्या प्रभारीपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. त्या निवडणुकीत काँग्रेसनं भाजपला जोरदार टक्कर तर दिलीच. पण काँग्रेसला सर्वाधिक जागा या सौराष्ट्र प्रांतातून मिळाल्या. त्यानंतर सातवांकडे संपूर्ण गुजरातच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, \"गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.\"\n\n2017 गुजरात निवडणुकीतील राजीव सातव यांच्या कामगिरीची उणीव काँग्रेसला पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भासेल असंही रशीद किडवई सांगतात. ते सांगतात, \"2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होतील. गेल्या वेळेस राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने गुजरातमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली होती. त्यामुळे पक्षाला त्यांचा नक्कीच फायदा झाला असता.\" \n\n2017 मध्ये राजीव सातव यांनी गुजरातमध्ये काँग्रेसला कधीही न मिळालेलं यश मिळवून दिलं. तेव्हा गुजरात काँग्रेसची जबाबदारी अशोक गहलोत यांच्याकडे होती. पण त्यांच्याकडून राजीव सातव यांना प्रभारी पद देण्यात आलं.बीबीसी गुजरातचे प्रतिनिधी रॉक्सी गागदेकर छारा सांगतात, \"त्यावेळी काँग्रेसची अवस्था अत्यंत वाईट होती. पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. राजीव सातव यांनी हे मतभेद शांत केले. शिवाय, हार्दिक पटेल यांनाही काँग्रेसने सोबत घेतले. त्यामुळे पटेल मतांना आपल्याकडे वळवण्यात काँग्रेसला यश आले.\"पण 2021 मधील गुजरात पोटनिवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. यामुळे राजीव सातव यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. उमेदवारांच्या निवडीवरही प्रश्न उपस्थित करण्यात आले.रॉक्सी गागदेकर छारा सांगतात, \"यावेळी मात्र काँग्रेसचा अंतर्गत कलह आणि सादरीकरण राजीव सातव हाताळू शकले नाहीत. ग्रामीण भाग हे काँग्रेसचे शक्तिस्थान आहे. मात्र तिथेही भाजपने काँग्रेसचा दारूण पराभव केला. पंचायत समित्याही भाजपकडे गेल्या.\"\n\nमहाराष्ट्रात ठसा का नाही उमवटता आला?\n\n2019 च्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात निवडणुकीच्या मैदानात अनुभवी नेत्यांची गरज होती. मात्र राजीव सातवांनी विद्यमान खासदार असतानाही हिंगोलीतून निवडणूक लढवली नाही. या जागेवरच नव्हे तर..."} {"inputs":"...क्षरतेचं प्रमाण 75.8% इतकं होतं. तर याच काळात याच वयोगटातल्या दलितांमध्ये हे प्रमाण 68.8% इतकं होतं.\n\nसाक्षरता दरात झपाट्याने वाढ\n\nया अहवालाचा हवाला देत मॅकवान म्हणतात, \"इतर उपेक्षित घटकांच्या तुलनेत दलितांमध्ये साक्षरतेचा दर वेगाने वाढत आहे आणि या समाजाकडून परंपरांना देण्यात येणाऱ्या आव्हानामागे असलेल्या कारणांपैकी हे एक महत्त्वाचं कारण आहे.\"\n\nया आकडेवारीनुसार आणि तज्ज्ञांनुसार दलितांमध्ये सारक्षतेचं प्रमाण वाढल्यामुळे त्यांच्या आशाआकांशा आणि महत्त्वाकांक्षाही वाढत आहेत. भेदभाव 'हे आपलं नशीबच आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचा अर्थ होत नाही, असं तज्ज्ञांना वाटतं. उलट येणाऱ्या काळात अत्याचाराच्या अधिकाधिक घटनांची नोंद होईल. मॅकवान म्हणतात, \"दलितांमधला एक मोठा वर्ग अजूनही शिक्षणापासून वंचित आहे.\"\n\nकाही राजकीय विश्लेषकांच्या मते अशा घटनांचं जोवर मोठ्या चळवळीत रूपांतर होत नाही तोवर त्यांचा केवळ राजकीय फायदा घेतला जातो आणि त्यातून समाजाला काहीच उपयोग होत नाही.\n\nराजकीय विश्लेषक बद्रीनारायण बीबीसी गुजरातीला सांगतात, \"अशा घटनांचा थोड्या प्रमाणात सामाजिक परिणाम होत असला तरी राजकीय परिणाम होत नाही.\"\n\nते म्हणतात, \"अशा घटना राजकीय पक्षांच्या लगेच विस्मृतीत जातात. अशा घटनांमुळे सामाजिक उतरंडीला आव्हान मिळतं. मात्र, राजकीय पक्ष सामाजिक परिवर्तनासाठी चळवळ उभारू शकत नाहीत.\" ते पुढे म्हणतात, \"दलितांवर होणाऱ्या अत्याचारातून जनआंदोलन उभं राहत नाही तोवर सामाजिक सुधारणा कठीण आहे.\"\n\nमात्र, काही जण असेही आहेत ज्यांच्या मते या लहान लहान घटना मोठ्या आंदोलनांपेक्षा कमी नाहीत.\n\nदलित कार्यकर्ते पॉल दिवाकर यांच्या मते बिहारसारखी राज्ये दीर्घकाळापासून दलित अत्याचाराविरोधात लढत आहेत. मात्र, त्याची कुठेही नोंद घेतली जात नाही. ते म्हणतात, \"हल्ली उपेक्षित समाजातल्या व्यक्ती मीडियामध्येही आहेत. त्यामुळे अशा घटनांचं वार्तांकन होतं. दलितांना मिळालेल्या शिक्षणाचा हा परिणाम आहे.\"\n\nदिवाकर म्हणतात की आपल्या परिस्थितीचं कारण आपलं नशीब नाही, असं आज अनेक दलितांना वाटू लागलं आहे आणि त्यामुळेच जुन्या रीतीभाती मोडण्याच्या घटना देशभरात घडत आहेत.\n\n'नवे विचार, नव्या कल्पना'\n\nहे घडण्यामागे आणखी एक कारण म्हणजे मोठ्या संख्येने दलित गावाखेड्यातून शहराची वाट धरू लागला आहे. दिवाकर सांगतात, \"जेव्हा ते आपल्या गावी परत येतात त्यांच्याकडे नवनवीन कल्पना असतात, नवे विचार असतात आणि यातूनच त्यांना पारंपरिक भेदभावाला विरोध करण्याची प्रेरणा मिळते.\"\n\nदलित तरुणांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांचा हवाला देत DICCI अध्यक्ष मिलिंद कांबळे सांगतात की देशातल्या आर्थिक घडामोडींचा मागास वर्गासह अनेकांना लाभ झाला आहे. \"दलित तरुणांची महत्त्वाकांक्षा वाढली आहे. त्यांना सन्मानाने जगायचं आहे आणि आर्थिक विकासात त्यांनाही समान वाटा हवा.\"\n\nदलितांना मिळणाऱ्या यशामुळे उच्च वर्गातल्या काही लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दलितांवर अत्याचार वाढत असल्याचं मिलिंद कांबळे यांना..."} {"inputs":"...क्षसीण, मुलींचा छळ करते, बाटवते, असे बिनबुडाचे आणि अत्यंत गलिच्छ आरोप केले. रमाबाईंनी रमाबाई असोसिएशच्या अनुमतीनं जे सल्लागार मंडळ बनवलं होतं, त्यात रा. ब. कृष्णाजी लक्ष्मण नूलकर, न्या. महादेव गोविंद रानडे, सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर, न्या. काशीनाथ त्र्यंबक तेलंग अशी बडी मंडळी होती. या सल्लागार मंडळीशी रमाबाईंचे मतभेद होण्याचं एक कारण असं की, रमाबाई बालविधवांना सुखात ठेवण्याची खटपट करीत, पण सल्लागार मंडळाला ते आवडत नसे. \n\nशारदा सदन धर्मातीत ठेवण्याचं जाहीर वचन दिल्यामुळे पंडिताबाई सर्व प्रकारची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गेले... लोकांनी दिलेला त्रास कठीण वाटला नाही, कारण पंडिता रमाबाई होत...त्यांनी केलेला उपदेश मी टिकलीप्रमाणे गोंदून ठेवला आहे. त्या म्हणत ईश्वरावर श्रद्धा ठेवतात तशी कामावर ठेव न नेट दाखव म्हणजे देव ते पार पाडायला बळ देतो. हिंगण्याचा आश्रय आणि इतर संस्थासाठी मी जी सेवा केली ती त्यांच्याच उपदेशाचे फळ. माझा धर्म : पं. रमाबाईंनी शिकवलेला अनाथ-अपंगांना वाट दाखवण्याचा अडल्यापडल्याला मदत करण्याचा.\"\n\nकर्वे दाम्पत्य ख्रिस्ती न होताही कायम पं. रमाबाईप्रत कृतज्ञ राहिले यातच सगळं आलं. \n\nमुक्तिमिशन\n\nरमाबाई असोसिएशनची दहा वर्षांची मुदत संपत आल्यावर पुण्याजवळ 34 मैलांवर असलेल्या केडगाव इथली खडकाळ जमीन स्वस्तात विक्रीला होती. दूरदृष्टीच्या रमाबाईंनी ती विकत घेतली. \n\nत्याच सुमारास पुण्यात प्लेग फोफावला आणि पुणे म्युनिसिपालिटीनं त्यांना आणि मुलींना 48 तासांच्या आत पुण्याबाहेर जाण्याचा आदेश दिला. रमाबाई आपलं शारदासदन केडगावला घेऊन गेल्या आणि तिथं झोपड्या उभारून राहिल्या. काही दिवसांतच तिथं पक्क्या इमारतींचं मुक्तिमिशन उभे राहिलं. ती तारीख होती 24 सप्टेंबर 1898.\n\nपं.रमाबाईंचे दाट झाडीत लुप्त झालेले जन्मस्थान : गंगामूळ (कर्नाटक)\n\nमुक्तिमिशनमध्ये पं. रमाबाईंनी जी कामे केली, त्याला इतिहासात तोड नाही. अंध स्त्रियांसाठी ब्रेल शिक्षणाची सोय करणं, चाळीस एकर रुक्ष जमिनीतील काही जमीन शेतीसाठी तयार करून तिच्यातून वेगवेगळी पिके काढणे, केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणं, वाकाच्या दोऱ्या वळणं, वेताच्या खुर्च्या विणणे (ही कामं अंध स्त्रियादेखील करत असत), लेस, स्वेटर आणि मोजे विणणे.\n\nया शिवाय गायी बैलांचे खिलार, शेळ्या-मेंढरांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध-दुभतं, कोबड्यांची पोल्ट्री, सांडपाणी मैल्यापासून शेतीसाठी खत, भांड्यावर नावं घालणं, भांड्यांना कल्हई करणं, हातमागावर कापड-सतरंज्या विणणं, घाण्यावर तेल काढणं, छापखाना - त्यात टाईप जुळवणे सोडणं, चित्र छापणे, कागद मोडणे - पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबीकाम करणे, शेतात पिकलेले धान्य, भाजीपाला, दूधदुभते यांचा पुरवठा सरकारी ऑर्डर्स घेऊन करणे, या सर्व उद्योगांसाठी प्रशिक्षित पुरुषमाणसांकरवी त्यांनी मुलींना तयार केलं. \n\nहिशेब त्या स्वतः रोज बघत. आपल्या देखत त्यांनी या सगळ्या कामांत स्त्रियांना तरबेज केलं. अनेक प्रकारचे कुटीरउद्योग सुरू करणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. \n\nइतिहासानं अन्याय केला..."} {"inputs":"...क्षा जास्त वेळा हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यात आलं. या सॉफ्टवेअरमध्ये त्याच AR-15 रायफलीचं ब्लुप्रिंट होतं, जी अमेरिकेत नेहेमी होणाऱ्या गोळीबारांमध्ये सर्वाधिक वापरली जाते.\n\nबंदी का?\n\n2013 साली जेव्हा या लिबरेटर बंदुकीचं पहिलं प्रोटोटाईप आलं, तेव्हा विल्सन यांनी त्या बंदुकीचे ब्लुप्रिंट आपल्या वेबसाईटवर टाकले. परिणामी, शेकडो लोकांनी ते डाऊनलोड करून ही बंदूक बनवण्याचा प्रयत्न केला.\n\nत्याचा धोका लक्षात आणून देत US स्टेट डिपार्टमेंटने हे ब्लुप्रिंट वेबसाईटवरून काढून टाकण्यासाठी कोर्टाकडून तत्काळ आदेश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेली नाही.\n\n3D-प्रिंटेड बंदुकीचं प्रोटोटाईप\n\nदरम्यान, कोडी विल्सन यांनी या बंदीनंतर आपली बाजू बीबीसीशी बोलताना स्पष्ट केली. \"मी आजवर या बंदुकीमुळे कुठलाही गुन्हा घडल्याचं एकलं नाही. आणि जिथवर मला माहिती आहे, फक्त एका माणसाला आजपर्यंत या बंदुकीमुळे अटक झाली आहे, तीसुद्धा जपानमध्ये. कारण काय तर त्याने कुतूहलापोटी ही बंदूक बनवून पाहिली.\"\n\nहा वाद इतक्यात सुटेल असं काही दिसत नाही. कारण विल्सन यांच्या आधीचं ब्लुप्रिंट शेकडो लोकांनी डाऊनलोड करून आपल्या बंदुकी बनवल्याही असतील. शिवाय, Defense Distributed यांची 'लिबरेटर' बंदूक 'घोस्ट गनर' नावाने ऑनलाईन विक्रीला उपलब्ध आहे.\n\nपण हे प्रकरण नक्कीच 3D प्रिटिंगच नव्हे तर शस्त्रास्त्रांच्या इतिहासात एक नवा मैलाचा दगड ठरणार आहे.\n\nहे नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...क्षाच्या विजयानंतरसुद्धा लष्कराच्या हाती बरीच ताकद होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आँग सान सू ची यांचा दुसऱ्यांदा विजय झाला. हा विजय दणदणीत होता. त्यामुळे लष्कराला आपल्या हातातून सत्ता निसटत असल्याची भीती वाटली. \n\nशक्तिशाली लष्कर\n\nम्यानमारचं लष्कर गेल्या 70 वर्षांहूनही अधिक काळापासून न थांबता लढत असल्याचं बीबीसी बर्मा सेवेच्या माजी प्रमुख टिन टा स्वे सांगतात. \n\nम्यानमारचं लष्कर म्हणजे एक शक्तिशाली संस्थान असल्याचं आणि त्यांना त्यांनी तयार केलेल्या राज्यघटनेमुळे ताकद मिळत असल्याचं स्वे यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आणि तरीही लष्कराकडे बरीच राजकीय ताकद होती, ही खरी समस्या होती.\"\n\n2020 साली आँग सान सू ची यांचा पहिला कार्यकाळ पूर्ण झाला. त्यानंतर निवडणुका झाल्या आणि त्यात आँग सान सू ची यांच्या पक्षाला घवघवीत यश मिळालं. लष्कराच्या पक्षाला केवळ 7 टक्के मतं मिळाली. निवडणुकीच्या निकालांवरून लष्कराच्या जनरलच्या हातून सत्ता निसटत असल्याचं अधोरेखित झालं. त्यामुळे आँग सान सू ची राज्यघटनेत बदल करू शकतात, अशी भीती त्यांना वाटली. \n\nटिन टा स्वे सांगतात, \"लष्कराच्या नजरेत आँग सान सू ची यांनी लक्ष्मणरेषा ओलांडली होती. त्यांना रोखण्यासाठी देशाची सत्ता आपल्या हाती घेणं, त्यांना गरजेचं वाटलं. या निर्णयामागे आणखी एक कारण असल्याचं सांगितलं जातं. म्यानमारच्या लष्करप्रमुखांना राष्ट्राध्यक्ष बनण्याची स्वप्न पडू लागली होती. मात्र, लष्कराला खूप कमी मतं मिळाल्याने त्यांचं हे स्वप्न धुळीला मिळालं. शिवाय, जनतेची लष्कराची पकड सैल होत चालल्याचंही निकालांवरून स्पष्ट झालं.\"\n\nटिन टा स्वे म्हणतात, \"आंतरराष्ट्रीय समुदायाशी त्यांचा संपर्क खूप कमी आहे. शेजारील आशियातील देशांशीच त्यांचे संबंध आहेत. त्यांना वाटतं की लोक आजही लष्कराचा आदर करतात.\"\n\nमात्र, ते चुकीचे ठरलं. लोकांना लष्करापासून मुक्ती हवी होती. मात्र, या कहाणीत प्रश्न केवळ महत्त्वाकांक्षा किंवा पदाचा नव्हता. तर यात पैशाचीही भूमिका महत्त्वाची आहे.\n\nअर्थव्यवस्थेवर लष्कराची पकड\n\nम्यानमारमध्ये लष्कराने अर्थव्यवस्थेसह जवळपास प्रत्येकच बाबतीत हस्तक्षेप केल्याचं एशिया पॅसिफिक प्रोग्रामचे असोसिएट फेलो वासुकी शास्त्री यांचं म्हणणं आहे. \n\nम्यानमारची पश्चीम सीमा बंगालच्या उपसागराला मिळते. इथूनच शेजारील भारताशी त्यांचा संपर्क आहे. म्यानमारच्या पूर्वेला आशियातला आणखी एक शक्तिशाली देश आहे - चीन. म्यानमारच्या आतही अनेक प्रकारची नैसर्गिक संपत्ती आहे. या भौगोलिक स्थितीमुळे म्यानमार कायमच संधीच्या केंद्रस्थानी असतो, असं शास्त्री सांगतात. \n\nवासुकी शास्त्री म्हणतात, \"म्यानमारमध्ये नैसर्गिक साधनसंपत्तीचा खजिना आहे. शेतीचाही मोठा आधार आहे. जनतेविषयी सांगायचं तर लोक सुशिक्षित आणि मेहनती आहेत. दक्षिण-पूर्व आशियातील इतर देशांच्या जनतेत जी वैशिष्ट्यं दिसतात तीच इथल्या जनतेतही आहेत. ते उद्यमशील आहेत. गुंतवणूक आणि व्यापार-व्यवसायात त्यांना रस आहे.\"\n\nम्यानमार या परिसरातल्या सर्वात मोठ्या गॅस उत्पादकांपैकी एक आहे. आपल्या..."} {"inputs":"...क्षाला सर्वाधिक जागा मिळाल्यात, त्या पक्षाच्या नेत्याला राज्यपाल बोलावतात. महाराष्ट्रातली स्थिती पाहता भाजपला बोलावतील. भाजपच्या नेत्याने सत्ता स्थापन करण्यास होकार दिल्यास, बहुमत सिद्ध करण्यास 15 दिवसांची मुदत दिली जाईल. भाजपनं नकार दिल्यास दुसऱ्या मोठ्या पक्षाला बोलावतील.\"\n\n\"सगळ्यांनीच सत्ता स्थापनेस नकार दिल्यास तसा अहवाल राज्यपाल राष्ट्रपतींना देतील आणि कलम 356 अन्वये राष्ट्रपती तात्पुरती राष्ट्रपती राजवट लागू करतील,\" असंही डॉ. बापट म्हणाले.\n\nराज्यपालांनी काय करायला हवं?\n\nमहाराष्ट्र विधिमंडळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाग 18 मध्ये राज्यात आणीबाणीच्या तरतुदी आहेत. कलम 352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी आहे. युद्ध किंवा परकीय आक्रमण या परिस्थितीत ही आणीबाणी लागू होते. कलम 360 खाली आर्थिक आणीबाणी आहे तर कलम 356 अंतर्गत राज्यातील आणीबाणीच्या तरतुदी आहेत.\n\nया आणीबाणीला आपण राष्ट्रपती राजवट म्हणतो. पण घटनेत अशा प्रकारचा शब्द नाही. घटनेत त्याला 'फेल्यूअर ऑफ कॉन्सिट्यूशनल मशिनरी इन द स्टेट' असे शब्द वापरण्यात आले आहेत.\n\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर\n\nराज्यात सरकार बनू शकत नाही, असा राज्यपालांनी अहवाल दिल्यास किंवा राष्ट्रपतींना राज्यातील सरकार योग्य प्रकारे घटनेनुसार काम करत नसल्याचं आढळल्यास ते राष्ट्रपती राजवट लागू करतात.\n\nअसं झाल्यास राज्याची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतींकडे जाते. विधानसभेचं कार्य संसदेकडे जातं. न्यायव्यवस्थेवर याचा कोणताही परिणाम होत नाही. दोन महिन्याच्या आत याला संसदेची संमती आवश्यक असते. सहा महिने ते जास्तीत जास्त एक वर्ष ही राष्ट्रपती राजवट लागू ठेवता येऊ शकते.\n\nएक वर्षांनंतरही राष्ट्रपती राजवट लागू ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी लागते. ती परवानगी मिळाली तरी तीन वर्षं ही घटनेने घातलेली मर्यादा आहे. तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राष्ट्रपती राजवट कोणत्याही परिस्थितीत लागू ठेवता येऊ शकत नाही.\n\nसर्व सत्ता राज्यपालांकडे\n\nकलम 356 नुसार 9 नोव्हेंबरपूर्वी राज्यात घटनात्मक शासनयंत्रणा म्हणजे सरकार स्थापन झालं नाही तर राज्यपाल केंद्र सरकारकडे राष्ट्रपती राजवट लागू करू शकतील, असं मत राज्यशास्त्राचे प्राध्यापक अशोक चौसाळकर व्यक्त करतात.\n\nअशा परिस्थितीत राज्याचे सर्व अधिकार केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे एकवटतात. विधानसभा स्थगित होते आणि काही काळ सरकार स्थापन झालं नाही तर विधानसभा बरखास्त होते. राज्यपालांच्या मदतीसाठी तीन सनदी अधिकारी सल्लागार म्हणून काम करतात आणि विधानसभा जे कायदे करते ते संसद करते, असं चौसाळकर सांगतात.\n\nघटनात्मक शासनयंत्रणा अस्तित्वात येत नसेल, घटनात्मक शासनव्यवस्था नीट चालत नसेल, सरकारला बहुमत नसेल किंवा सरकारने बहुमत गमावलं असेल किंवा केंद्राचे काही महत्त्वाचे निर्णय अंमलात आणण्यास नकार दिल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.\n\nदरम्यान, राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर राज्यपाल राजकीय पक्षांना बहुमत सिद्ध करण्यासाठी बोलावू शकतात. सर्वांत..."} {"inputs":"...क्सला यात पडू नकोस असं सांगितलं परंतु प्रकरण वाढत गेलं. ती मुलं आक्रमक झाल्यानंतर स्टोक्सने स्वसंरक्षणासाठी त्यांना चोप दिला. स्टोक्सच्या माराने त्यातला एकजण बेशुद्ध झाला.\n\nकोर्टात स्टोक्स दोषी नसल्याचं सिद्ध झालं. मात्र याप्रकरणाने स्टोक्स आणि इंग्लंड क्रिकेटची नाचक्की झाली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्टोक्सला 30,000 पौंडाचा दंड केला. \n\nस्टोक्सला जामीन मिळाला मात्र त्या सीरिजमधून त्याला वगळण्यात आलं. इंग्लंडसाठी अशेस मालिका म्हणजे प्रतिष्ठेचा मुद्दा. परंतु अशा वर्तनामुळे स्टोक्सची अशेससाठी निवड ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळ घालणं यात स्टोक्स माहीर आहे.\n\nस्टोक्स बॉलिंग करतो. त्याच्याकडे सुसाट वेग नाही, फार स्विंगही करत नाही. परंतु बॅट्समनला फसवण्यात स्टोक्स वाकबगार आहे. भागीदारी तोडण्यात तो निष्णात आहे. बॅक ऑफ द हॅड, रिपर, स्लोअर वन यांच्याबरोबरीने बॅट्समनच्या छाताडावर जाणारा बाऊन्सर सोडणारा स्टोक्स धोकादायक आहे. \n\nबेन स्टोक्स बॉलिंग करताना\n\nस्टोक्सची फिल्डिंग इंग्लंडसाठी अनेकदा किमयागार ठरली आहे. बॅटिंग-बॉलिंगच्या इतकाच फिल्डिंगचा सराव करणारा स्टोक्स दुर्मीळ खेळाडू आहे. \n\nअफलातून कॅचेस, भन्नाट रनआऊट्स अशी स्टोक्सची खासियत आहे. ऑलराऊंडर कसा असावा याची व्याख्या जॅक कॅलिस, अड्रयू फ्लिनटॉफ यांनी करून दिली. असा खेळाडू जो संघात निव्वळ बॅट्समन म्हणून किंवा विशेषज्ञ बॉलर म्हणून खेळू शकतो तो ऑलराऊंडर. \n\nस्टोक्स या व्याख्येचा लाईव्ह डेमो आहे. कॉमेंटेटर स्टोक्सला इम्पॅक्ट प्लेयर म्हणतात. संघात असला की बॅटिंग-बॉलिंग-फिल्डिंग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने मॅचवर तो छाप उमटवतो.\n\nस्टोक्स चांगलं खेळला की इंग्लंड जिंकतं असं आकडेवारी सांगते. टेस्ट-वनडे-ट्वेन्टी-20 सगळ्या फॉरमॅटमध्ये आपली उपयुक्तता सिद्ध करणारा स्टोक्स जगातल्या कोणत्याही संघात फक्त बॉलर किंवा केवळ बॅट्समन म्हणून स्थान मिळवू शकतो. \n\nठिकाण-लॉर्ड्स, क्रिकेटची पंढरी. निमित्त-वर्ल्ड कप फायनल \n\nजगाला क्रिकेटची देणगी देणाऱ्या इंग्लंडवर पहिलंवहिलं जेतेपद मिळवण्याचं दडपण होतं. न्यूझीलंडने पहिल्यांदा बॅटिंग करताना 241 रन्स केल्या. \n\nइंग्लंडने दबावाखाली सातत्याने विकेट्स गमावल्या. बेन स्टोक्सने खिंड लढवली. तो मॅच जिंकून देणार असं चित्र होतं मात्र मॅच टाय झाली. स्टोक्सने 84 रन्स केल्या. पराभव दिसत असताना, सहकारी आऊट होत असताना स्टोक्सने किल्ला लढवत इंग्लंडच्या जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या. \n\nसुपर ओव्हरमध्ये इंग्लंडच्या 15पैकी 8 रन्स स्टोक्सनेच काढल्या होत्या. नाट्यमय अशा फायनलचा स्टोक्स मॅन ऑफ द मॅच ठरला होता. \n\nबेन स्टोक्स वर्लड कप करंडकासह\n\nठिकाण-हेडिंग्ले, लीड्स. निमित्त- अॅशेस मालिकेतला निर्णायक सामना.\n\nऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 179 धावांत गुंडाळल्यावर इंग्लंड संघाचं कौतुक झालं. मात्र काही तासातच या कौतुकाचं रुपांतर प्रचंड टीकेत झालं कारण इंग्लंडचा डाव 67 धावांतच गडगडला. \n\nऑस्ट्रेलियाने अवघड खेळपट्टीवर 246 रन्स करत इंग्लंडसमोर 359 धावांचं आव्हान ठेवलं. स्विंग, वेग आणि बॅट्समनची..."} {"inputs":"...ख 7 हजार 958 चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या आहेत, म्हणजे महाराष्ट्राची Test Positivity 16.9 आहे तर गुजरातची टेस्ट पॉझिटिव्हिटी 8.2 टक्के आहे.\n\nप्रतिदशलक्ष हा आकडा पाहिला तर सध्या देशातील सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस दिल्लीत आहेत. दिल्लीत हा आकडा आहे-1854. त्याखालोखाल महाराष्ट्रात दहा लाख चाचण्यांमागे 793 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तामिळनाडूत 497 आणि गुजरातमध्ये 345 रुग्ण दर दहा लाख चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आढळले आहेत, असं ब्लूमबर्गच्या आकडेवारीतून दिसतं. \n\n2020ची अंदाजे लोकसंख्या गृहित धरून ही आकडेवारी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुसार देशातील सुमारे 75 टक्के रुग्णसंख्या ही महाराष्ट्र, तामिळनाडू आणि दिल्लीतून वाढतेय. मृतांचंही प्रमाण सर्वाधिक मुंबईतून आहे, त्याखालोखाल अहमदाबाद, पुणे, ठाणे आणि चेन्नईचा नंबर लागतो.\n\nमहाराष्ट्रात पहिला रुग्ण आढळल्यापासून साधारण महिन्याभराने रुग्णदुप्पटीचा दर पाच दिवसांवर होता. त्यानंतर सुमारे दोन महिन्यांनी हा दर 21 दिवसांपेक्षा जास्त राहिला आहे. \n\nतर गुजरातमध्ये पहिला रुग्ण आढळल्यापासून साधारण महिन्याभराने रुग्णदुप्पटीचा दर 3 दिवसांवर होता. त्यानंतर दोन महिन्यांनी हा दर 30 दिवसांवर पोहोचला होता.\n\nमृत्यूंच्या बाबतीतही परिस्थिती काहीशी अशीच आहे - महाराष्ट्रात पहिल्या 125 रुग्णांच्या मृत्यूनंतर बरोबर 10 दिवसांनी 250 वा रुग्ण मरण पावला, तर सुमारे 12 दिवसांनी मृतांचा आकडा 500 वर पोहोचला, पुढे 13 दिवसांनी हा आकडा 1000 पार गेला आणि 15 दिवसांनी मृतांची संख्या 2000 पार गेली. म्हणजेच महाराष्ट्रात कोरोनामुळे मृत्यू होण्याची गती मंदावत गेली, पण याचा अर्थ असा नाही की, मृत्यू कमी झाले. देशात अजूनही सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात होत आहेत.\n\nगुजरातमध्ये पहिला रुग्ण आढळल्यानंतर पहिला मृत्यू तिसऱ्या दिवशी झाला. तेव्हापासून महिनाभराने राज्यात 100वा मृत्यू झाला. त्यानंतर आठवडाभराने गुजरातमध्ये मृत्यूंचा आकडा 200 पार गेला, आणि आणखी एका आठवड्याने 400. तेव्हापासून आजवर हे मृत्यूंचं प्रमाण सातत्याने वाढत राहिलं आहे आणि आता 27 ते 29 दिवसांनी मृतांचं प्रमाण गुजरातमध्ये दुप्पट होतं. हा दर सात दिवसांचा रोलिंग अॅव्हरेज आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ख प्रसिद्ध केला होता.\n\nसंडे टाइम्सला संपूर्ण माहिती देण्यासाठी वनुनू लंडनला पोहचले होते. पण 1986मध्ये लेख छापून येण्याआधीच त्यांना ब्रिटनमधून बाहेर काढून अटक करण्यासाठी षडयंत्र रचण्यात आलं होतं. \n\nहे योजना बनवली होती इस्राईलची गुप्तहेर एजन्सी मोसादनं! \n\n'पॉलिटीकल सेन्सरशिप' पुस्तकामध्ये ही माहिती आहे. मोसादने काहीही करून त्यांना लंडनहून इटलीमध्ये आणण्यासाठी एका महिला गुप्तहेराला पाठवलं होतं. \n\nवनुनूसोबत जोरजबरदस्ती न करता त्यांना लंडनमधून बाहेर काढण्याचा त्याचा प्रयत्न होता. ते स्वतःच लंडनमधून ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा एका मैत्रिणीनं इटलीमध्ये त्यांना यॉटमधून समुद्राच्या सफरीवर जाण्यासाठी तयार केलं होतं. इटली किंवा इतर देशाच्या समुद्री सीमाच्या बाहेर गेल्यानंतर मोसादच्या गुप्तहेरांनी त्यांना अटक करून इस्राईलमध्ये नेल्याचं या वृत्तात म्हटलं होत. \n\nमोर्डेखाई वनुनू\n\nवनुनू यांचं रोम इथून अपहरण करण्यात आल्याची बातमी डिसेंबर 1986मध्ये लॉस एंजेलस् टाइम्सने पूर्व जर्मनीतील एका वृत्त संस्थेच्या हवाल्यानं दिली होती.\n\nपीटर लिहतात की वनुनूची सिंडीवर इतक प्रेम होतं की सिंडी ही मोसाद एजेंट आहे, हे ते मान्यच करत नव्हते. \n\nद संडे टाइम्सने वर्षभरानंतर 1987मध्ये सिंडी कोण आहे, हे सांगणारा एक लेख छापला होता. त्यावरही वनुनू यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला होता.\n\nपण कालांतराने सिंडी ही मोसाद एजेंट असल्याचं आणि त्यांना फसवण्यात आल्याचं त्यांनी स्वीकारलं. \n\nसिंडीची खरी ओळख काय होती?\n\nसिंडीचं खरं नाव शेरिल हैनिन बेनटोव होतं.\n\nसेंट पीटर्सबर्ग टाइम्सने 2004 मध्ये लिहलं होतं की, शेरिल हैनन बेनटोव ही 1978मध्ये इस्राईली सैन्यात भरती झाली होती. त्यानंतर ती मोसादमध्ये दाखल झाली आणि इस्राईलच्या दूतावासांशी संबधित कामं करू लागली. \n\nपीटर हूनम\n\nअसं म्हटल जातं की पीटर हुनम यांनी इस्राईलच्या नेतन्या शहरात शेरिलला शोधून काढलं होतं. तिथं ती आपल्या पतीसोबत राहत होती. आपण सिंडी असल्याचं नाकारत ती तिथून निघून गेली. पण पीटर यांनी तिची काही छायाचित्र कॅमेऱ्यात कैद केली होती. या घटनेनंतर अनेक वर्षं शेरिल कुणालाही दिसली नाही.\n\nगोर्डन थोमस त्यांच्या 'गीडोन्स स्पाईसः मोसादस् सिक्रेट वॉरिअर्स' या पुस्तकात लिहतात,\"1997मध्ये शेरिल हिला ऑरलँडोमध्ये पाहिलं गेलं होतं. इथं संडे टाइम्सच्या एका पत्रकारानं विचारल्यानंतर तिनं वनुनू यांचं अपहरण करण्यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचं म्हटलं होतं.\" \n\nवनुनू यांना शिक्षा आणि सुटकेची मोहीम\n\nवनुनू यांना 1988ला इस्राईलमध्ये 18 वर्षांची कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. त्यापैकी 13 वर्षं त्यांनी तुरुंगात काढली. 2004मध्ये त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं पण त्यांच्यावर कडक निर्बंध लादण्यात आले होते.\n\nपण अण्वस्त्रमुक्त जग बनवण्यासाठी त्यांच्या योगदानाचीही प्रशंसा झाली. त्यांना वाचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर मोहीम चालवण्यात आली होती. \n\n2004 मध्ये तुरूंगातून सुटका झाल्यावर घेण्यात आलेलं वनुनू यांचा फोटो.\n\nवनुनू यांच्या सुटकेसाठी चालवण्यात..."} {"inputs":"...खंडित?\n\nम्यानमारमधील इंटरनेटच्या परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न बीबीसीनं रिअलिटी चेकच्या माध्यमातून केला.\n\nलष्करानं सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अनेक भागांमध्ये इंटरनेट सेवा खंडित झाली होती. \n\nस्थानिक वेळेनुसार सोमवारी पहाटे तीन वाजल्यापासून निर्बंध सुरू झाले. आठ वाजेपर्यंत इंटरनेट कनेक्टिव्हिटी 50 टक्क्यांनी कमी झाली होती. \n\nइंटरनेट सेवा खंडित झाल्याचा परिणाम म्यानमा पोस्ट अँड टेलिकम्युनिकेशन्स (MPT) सारख्या सरकारी मालकीच्या तसंच टेलिनॉर सारख्या खाजगी ऑपरेटर्सवरही झाला, असं इंटरनेट मॉनिटरिंग स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कठीण काळ आहे. त्यातच लष्कराने सत्ता हस्तगत केल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. \n\nयंगूनमधील व्यापारी मा नान यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, \"मला महागाई वाढेल अशी भीती वाटते. माझ्या मुलीचं अजून शिक्षणही संपलं नाहीये. ती शाळेतच जातीये. शिवाय हा कोरोनाच्या साथीचाही काळ आहे.\"\n\nयंगूनमधल्याच गृहिणी थान न्यन्ट यांनाही महागाई वाढेल ही चिंता आहे. लोक बंड करतील अशीही भीती त्यांना वाटते. \"आँग सान सू ची आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आज ना उद्या मुक्त केलं जाईल, अशी आशा आहे,\" असंही त्यांनी म्हटलं. \n\nहा सत्ताबदल म्हणजे 1990 आणि 2000 च्या दरम्यान लष्कराच्या राजवटीतलं आयुष्य पुन्हा सुरू होणं. त्यामुळेच या भीतीला वास्तवाचा आधार आहे. \n\n1988 साली लष्करानं सत्ता हस्तगत केली होती.\n\n1988 मध्ये रक्तरंजित संघर्षानंतर लष्करानं सत्ता हस्तगत केली होती. त्याच काळात सू ची यांचा उदय झाला होता आणि त्यांनी या लष्करी राजवटीविरोधात तसंच मानवी हक्कांच्या गळचेपीविरोधात संघर्ष केला होता. \n\n1990 मध्ये त्यांनी निवडणुकीत मिळवलेला विजयही लष्करानं मान्य करायला नकार दिला होता. \n\nत्यानंतर म्यानमार भ्रष्टाचार, चलनवाढ, कुपोषण यांसारख्या समस्यांसोबत झगडू लागला होता. आताही अशीच परिस्थिती निर्माण होईल का, अशी भीती अनेकांना वाटत आहे. \n\n'रस्त्यावरची दुकानं उघडली'\n\nलष्कराच्या काही समर्थकांनी या सत्ताबदलाचं समर्थन केलं आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून आनंदही व्यक्त केला. \n\nम्यानमारमध्ये गेल्या वर्षांपासून राहत असलेले अमेरिकन ग्रिफीन हॉचकिस यांनी सांगितलं की, लष्कराचे समर्थक असलेले अनेक नागरिक गाणी वाजवत आणि उत्साहाने बाहेर पडलेले मी पाहिलं. दुसरीकडे (ज्यांना मी एनएलडीचे समर्थक म्हणून ओळखत होतो) ते रागाने रस्त्यावर उतरलेले दिसत होते. \n\nयंगूनच्या दौऱ्यावर आलेल्या हॉचकिस यांनी म्हटलं, \"सिटी हॉल आवारातील लष्कराची काही वाहनं सोडली तर परिस्थिती सामान्यच दिसत आहे.\"\n\nजीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी लोकांनी दुकानांबाहेर रांगा लावल्या होत्या.\n\nबाहेर अतिशय कमी लोक दिसत असले तरी अनेक दुकानं खुली असल्याचं हॉचकिस यांनी सांगितलं. \n\nमायकल गिल्झेन हे यंगूनमध्ये राहतात. त्यांची पत्नी म्यानमारचीच आहे. ते सांगतात, \"लोक रस्त्यावर उतरून निषेध नोंदवत असतील आणि शहरात लष्कराच्या गाड्या असतील, अशी माझी अपेक्षा होती. पण असं काहीच घडलं नव्हतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व..."} {"inputs":"...खण्याआधीच स्फोट झाले. आणि हल्ल्याचा कट विदेशात रचण्यात आल्याचं दिसतंय.\"\n\nहल्लेखोराला पाहिल्याचा दावा \n\nनेगोम्बोमध्ये एका माणसानं एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की सेंट सॅबेस्टियन चर्चमध्ये तो आणि त्याची पत्नी प्रार्थनेसाठी गेले होते.\n\nदिलीप फर्नांडो सांगतात की, \"तिथं खूप गर्दी होती. मला तिथं उभं राहायचं नव्हतं. त्यामुळे मी दुसऱ्या चर्चमध्ये जाण्यासाठी निघून गेलो.\"\n\nपण दिलीप यांच्या कुटुंबातील काही सदस्य चर्चमध्येच होते. स्फोटात ते बचावले, पण त्यांचा दावा आहे की त्यांनी आत्मघातकी हल्ला क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ले होऊ शकतात. \n\nश्रीलंकेत आतापर्यंत 8 ठिकाणी हल्ले झाले आहेत. ईस्टरदिवशी चर्च आणि हॉटेलांवर निशाणा साधण्यात आला आहे. \n\nआठव्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकारीही मारले गेलेत. ते एका घराची झडती घेत असतानाच तिथे हल्ला झाला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...खमध्ये भारताकडून रस्ता बनवला जातोय ही चीनसाठी चिंतेची बाब आहे की, या चकमकीमागे दुसरं काही कारण आहे.\n\nदोन्ही देशांच्या घडामोडींवर अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांशी बीबीसीने चर्चा केली. त्यांच्यानुसार लडाखमध्ये रस्ता बांधणे हे एक कारण असू शकतं पण हे एकमेव कारण नक्कीच नाहीय.\n\nभारतानं कलम 370 रद्द करणं, काराकोरममधून चालणारा चीनचा व्यापार, सध्याची कोरोना व्हायरसची उद्भवलेली स्थिती, त्यानंतर भारतानं चीनी गुंतवणुकीबाबत उचललेली पावलं आणि चीनमधलं अंतर्गत राजकारण या संघर्षाची कारणं ठरत असल्याचं बोललं जात आहे. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"सुरू आहेत. इतर 58 जणांना किरकोळ जखमा झाल्या. यापैकी कुणीही गंभीर जखमी नाही. \n\nचीन कुठल्याही युद्धात मृत्यू झालेल्या जवानांची संख्या कधीही सांगत नाही. \n\n17 जूनला हाच प्रश्न चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विचारला. त्यांनी विचारलं की भारतीय प्रसार माध्यमांमध्ये चीनचे जवानही ठार झाल्याचं वृत्त दाखवण्यात येतंय. या बातमीची तुम्ही खात्री करू शकता का?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजियान म्हणाले, \"मी तुम्हाला सांगितलंच आहे की दोन्ही देशांचे जवान ग्राऊंडवर काही विशिष्ट मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे अशी कुठलीच माहिती नाही, जी मी इथे देऊ शकतो. मला वाटतं आणि तुम्हीही बघितलं असेल की जेव्हापासून हे घडलं तेव्हापासून दोन्ही पक्ष चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी.\"\n\n6) भारतीय जवानांनी शस्त्रं का उगारली नाहीत?\n\nभारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत सांगितलं आहे, \"सीमेवर सर्वच जवान शस्त्रास्त्र घेऊनच जातात. विशेषतः पोस्ट सोडताना त्यांच्याजवळ शस्त्रं असतातचं. 15 जून रोजी गलवान खोऱ्यातल्या जवानांजवळही शस्त्रं होती. मात्र, 1996 आणि 2005 सालच्या भारत-चीन करारांमुळे अनेक वर्षांपासून असा प्रघात आहे की फेस-ऑफच्या वेळी जवान फायरआर्म्सचा (बंदुकींचा) वापर करत नाहीत.\"\n\n7) गलवान खोरं दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं का आहे?\n\nगलवान खोरं अक्साई चीनमध्ये येतं. गलवान खोरं लडाख आणि अक्साई चीनच्या मधे भारत-चीन सीमेजवळ आहे. या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अक्साई चीनला भारतापासून वेगळं करते. \n\nअक्साई चीनवर भारत आणि चीन दोन्ही दावा सांगतात. हे खोरं चीनच्या दक्षिणेकडच्या शिंजियांग आणि भारताच्या लडाखपर्यंत पसरलं आहे. हा भूभाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा भाग पाकिस्तान, चीनच्या शिंजियांग आणि लडाखच्या सीमेला लागून आहे. \n\n1962 च्या युद्धादरम्यान गलवान नदीचा हा प्रदेश युद्धाचं मुख्य केंद्र होतं. या खोऱ्याच्या दोन्ही बाजूचे डोंगर सामरिकदृष्ट्या सैन्याला फायदेशीर आहेत. जूनच्या भर उन्हाळ्यातही इथे तापमान शून्य अंश सेल्सियसच्याही खाली असतं. \n\nइतिहासाच्या जाणकारांच्या मते गुलाम रसूल गलवान या लडाखी व्यक्तीच्या नावावरून या खोऱ्याला गलवान हे नाव पडलं. गुलाम रसूलनेच..."} {"inputs":"...खल्यावर नोंदवण्याचं मान्य केलं आहे.\n\n> जगाला आणखी चांगलं बनवण्याचा प्रयत्न करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बदल करणे अवघड आहे, परंतु अशक्य नाही. अफगाणिस्तानासारख्या अतिशय पारंपारिक देशात आपल्या ओळखीसाठी लढा देणा महिलांकडे पाहिल्यावर तेच दिसतं. \n\nमयस्सर अब्दुल'एहेद\n\nमयस्सर त्यांच्या हेनदान या टोपणनावानं ओळखल्या जातात. वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास करतानाच त्यांनी कविता आणि निबंध लेखनाची सुरूवात केली. सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी लिखाणावर लक्ष केंद्रित केलं. 2013 म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाळ्याच्या सुट्टीतही मोफत मध्यान्ह भोजन दिलं जावं यासाठी ख्रिस्टिना यांनी मोहीम सुरू केली होती. तिला फुटबॉलर मार्कस रशफोर्डचा पाठिंबा मिळाला. \n\nख्रिस्टिना 'बाईट बॅक 2030' या अन्न-उद्योगातील अन्यायाविरोधात लढणाऱ्या मोहिमेच्या युवा गटाच्या सहअध्यक्ष आहेत. त्यांना स्वतःला शाळेतल्या मोफत जेवणाचा फायदा झाला होता, त्यामुळेच यूकेमधलं एकही मूल उपाशी राहू नये असं त्यांना वाटतं. \n\n> तुमच्याबाबतीत, तुमचा विश्वास असलेल्या गोष्टींच्या बाबतीत तडजोड करू नका. गर्दीत मिसळून जाऊन कुठल्याच महिलेनं कधीच बदल घडवून आणलेला नाही. \n\nयिव्होन अकी-सॉयर\n\nमहापौर यिव्होन अकी-सॉयर, त्यांच्या तीन वर्षांत फ्रीटाऊन बदलण्याच्या योजनेसाठी ओळखल्या जातात. यिव्होन यांच्या या योजनेत पर्यावरणाचा ऱ्हास आणि हवामानबदल अशा संकटांचा सामना करण्यासोबतच नवीन नोकऱ्यांची निर्मिती करून बेरोजगारी कमी करण्यापर्यंत 11 कलमांचा समावेश आहे. यंदाच्या वर्षात पूर आणि वणव्यांत कोट्यवधी लोकांना झालेल्या नुकसानामुळे हवामान बदलाचं संकट चर्चेत आहे. त्यातच अकी-सॉयर यांनी दोन वर्षांत दहा लाख झाडं लावण्याच्या योजनेसाठी फ्रीटाऊनच्या रहिवाशांना प्रेरणा दिली आहे. \n\n\n\n#FreetownTheTreeTown नावाची ही मोहीम जानेवारी 2020 मध्ये सुरू झाली, तेव्हा हाती कुठलीच फारशी साधनसंपत्ती नव्हती. पण ऑक्टोबर 2020 पर्यंत साडेचार लाख रोपं लावण्rयात आली आहेत, आणि बाकीची पुडील वर्षी पावसाळ्यात लावली जातील. पूर, जमिनीची धूप रोखण्यासोबतच झाडं ही पाणीटंचाईवर उपाय म्हणूनही महत्त्वाची आहेत. \n \n\n> आपल्याला कदाचित निराश आणि असमाधानी वाटतं, पण ही गोष्ट नकारात्मकतेनं पाहण्याची गरज नाही; आपल्या असंतोषाला आपण सकारात्मकतेत बदलून आपल्याला हवा असलेल्या बदलाला जन्म देऊ शकतो. \n\nएरिका बेकर\n\nएरिका 'गिटहब' इथे अभियांत्रिकी संचालक आहेत. तंत्रज्ञान क्षेत्रातील एरिका यांच्या कारकीर्दीची सुरुवात 19 वर्षांपूर्वी झाली, त्या अलास्का विद्यापीठाला तांत्रज्ञानात मदत करत होत्या. 2006 साली त्या गुगलमध्ये दाखल झाल्या. \n\n2015 मध्ये स्लॅक, 2017 साली पॅट्रिऑन आणि तयानंतर मायक्रोसॉफ्ट आणि मग गिटहब असा त्यांचा प्रवास आहे. एरिका 'एटिपिका' आणि 'हॅक द हूड'; code.org डायव्हर्सिटी कौंसिल आणि बार्बी ग्लोबल अ‍ॅव्हायझरी कौन्सिल बोर्ड, गर्ल डेव्हलप इट अशा संस्थांच्या संचाचालक मंडळाच्या सल्लागार म्हणूनही काम करतात. त्या..."} {"inputs":"...खांद्यावर घेईन - सदाभाऊ खोत\n\n\"राजू शेट्टी प्रस्थापितांच्या बाजूला गेले म्हणूनच राजू शेट्टी आणि माझ्यात दरी निर्माण झाली. जर शेट्टी प्रस्थापितांच्या नरड्यावर पाय देण्यास उतरले तर निश्चितपणे राजू शेट्टींच्या खांद्याला खांदा लावेन,\" असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. \n\n\"एवढंच नाही तर लुटारूंच्या विरोधात आम्ही दोघेही लढलो.. पण जर आज राजू शेट्टींनी लुटारुंची संगत सोडली तर त्यांना परत खांद्यावर घ्यायला मी तयार आहे,\" असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हे वक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मत न्यूज18' ने ही बातमी दिली आहे. \n\nविचारसरणीत फरक असू शकतो. तुम्हाला विशिष्ट विचारसरणी पटली नाही तरी कुठलीही विचारसरणी ही राष्ट्रहिताला पूरकच असली पाहिजे. राष्ट्रविरोधी नाही, असं पंतप्रधान मोदी विवेकानंदांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी म्हणाले होते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...खात कुणी काही बोलले असते, तर तुरुंगात गेले असते. इतर राज्यात तसं झालंय. उत्तर प्रदेशात बघा. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कुणी कार्टून काढलं, कुणी लिहिलं, तर तुरुंगात गेलेत,\" असं राऊत म्हणाले.\n\nवरिष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांच्या मते, \"पहिल्या दिवशी 'पाकव्याप्त काश्मीर'शी मुंबईची तुलना आणि त्यानंतर राम कदम यांचं कंगनाला समर्थन या गोष्टी दिसल्या. पण नंतर सोशल मीडियावरील ट्रेंड आपल्या विरोधात जात असल्याचं भाजपच्या लक्षात आलं आणि लगेच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. मात्र, आता ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याआधीही शिवसेनेच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मुंबईला नावं ठेवणाऱ्या कंगनाविरोधात आंदोलनं केली.\n\n'मुंबई म्हणजे शिवसेना' हे समीकरण गेली कित्येक वर्षं लोकांच्या मनात उतरवलं गेलंय. आगामी मुंबई महापालिका निवडणूक किंवा शिवसेनेला पक्ष म्हणूनही हे समीकरण फायद्याचंच असल्याचं दिसून येतं.\n\nकंगना प्रकरणामुळे शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानं मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण आणखी दृढ होण्यास मदत होताना दिसतेय.\n\nसंजय राऊत यांनी याच मुद्द्याला धरून बीबीसी मराठीच्या मुलाखतीतही म्हटलं, \"मुंबई त्यांना पोसते. मुंबई त्यांना देते. मुंबई नसती, मुंबईचे पोलीस नसते, मुंबईचा उद्योग नसता, तर हे इथे कशाकरता आले असते? त्यामुळे त्यांनी मुंबईचे ऋण मान्य केले पाहिजे. सगळ्यांनीच, अगदी आमच्यासारख्यांनी सुद्धा.\"\n\n\"मुंबई महाराष्ट्राकडे आहे, ती आपल्या लोकांनी मिळवली. त्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे लाखो मराठी लोकांना इथे राहता येतं, रोजगार मिळतोय, विविध प्रकारचे उद्योग आम्ही करतो. कुणी उठायचं आणि मुंबईवर थुंकायचं आणि तेही इथलंच खाऊन, तर त्यासंदर्भात आम्ही बोललो,\" असं संजय राऊत म्हणाले.\n\n3) भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचा मुद्दा शिवसेनेच्या पथ्यावर पडतोय?\n\n\"महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाहीय, महाराष्ट्र त्यांचाच आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या गौरवाला प्रतिष्ठा मिळवून दिली,\" असं म्हणणाऱ्या कंगनाला संजय राऊत यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं.\n\n\"मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही.\"\n\nत्याचसोबत, कंगनानं मुंबईची तुलना सातत्यानं पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान, बाबर, तालिबान अशा गोष्टींशी केली.\n\nमहाराष्ट्रात आधीपासूनच भाषिक आणि प्रांतिक अस्मित संवेदनशील मुद्दा राहिला आहे. अशावेळी कंगनानं 'महाराष्ट्र कुणाचा'पासून 'मुंबई पाकव्याप्त काश्मीर'पर्यंत वक्तव्य केल्यानं या मुद्द्याला हात घातला आणि शिवसेनेनं त्यावर आक्रमक भूमिका घेतली.\n\nवरिष्ठ पत्रकार संजय जोग म्हणतात, मुंबई आणि महाराष्ट्राबद्दलची पक्षाची आधीपासूनच असलेली भूमिका आणखी घट्ट करण्याचा आणि लोकांपर्यंत आक्रमकरित्या पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून नक्कीच होताना दिसतो.\n\nदुसरीकडे, कंगनाच्या मागे कुणी बोलविता धनी आहे, असं वाटतं का, या बीबीसी मराठीच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊतही जे..."} {"inputs":"...खाद्या पुरुषासोबत नातं जोडलं, तर विशिष्ट काळाने त्याच्या अपेक्षा वाढणारच. दरम्यानच्या काळात मी स्वतःच्या असेक्शुअल असण्याबद्दल पूर्ण सजग झाले होते आणि त्याबाबतीत कोणतीही तडजोड करण्याची माझी अजिबात तयारी नव्हती. असेक्शुअल मुलगा असेल तर, तो माझा साथीदार होऊ शकतो, एवढं मला कळलं होतं. म्हणून मग मी नव्याने साथीदार शोधायचंच थांबवलं.\"\n\nसंध्याला कसं कुटुंब हवंहवंसं वाटतं?\n\nपण आयुष्य सोबत घालवावं असं वाटण्यासारखं कोणी तिला 'असेक्शुअल कम्युनिटी'मध्ये भेटलं नाही का?\n\nयावर संध्या म्हणते की, समाजमाध्यमांवर अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कमतरता आहे, असं मी मानत नाही.\"\n\nती म्हणते, \"एकटी राहिलीस, मुलं झाली नाहीत, तर म्हातारपणी तुला कोण सांभाळेल, असं लोक मला अनेकदा विचारतत. त्यावर माझा साधा प्रश्न आहे: सगळ्या वृद्ध लोकांना त्यांची मुलं सांभाळतात का? मी स्वतःच्या म्हातारपणासाठी सेव्हिंग करतेय, गुंतवणूकही करतेय. मी एकटी आहे आणि मला स्वतःची काळजी स्वतःच घ्यायला हवी, हे मला माहितेय. म्हणून मी स्वतःच्या तब्येतीकडे आणि फिटनेसकडे लक्ष देते. चांगलं अन्न खाते, योगा करते आणि कोणताही निर्णय अगदी समजून-उमजून विचारपूर्वकच घेते.\"\n\nसंध्याच्या कुटुंबीयांकडून आणि नातेवाईकांकडून लग्नासाठी सातत्याने दबाव येत असतो, पण तिने याबाबतीत स्पष्ट नकार कळवलेला आहे.\n\n'लग्न केलं नाही म्हणून काही बिघडत नाही'\n\nसंध्या सांगते, \"माझ्या धाकट्या बहिणीचंही लग्न झालंय, त्यामुळे माझ्यावर लग्नासाठी बराच दबाव आहे, पण आता मी लोकांचे सल्ले नि टोमणे ऐकायचं बंद करून टाकलंय. मी एकटी राहते आणि पूर्णपणे स्वावलंबी आहे. मी एकटी लंचला किंवा डिनरला जाते, एकटी शॉपिंग करते.. एवढंच नव्हे तर, मी आजारी पडले, तर डॉक्टरकडेही एकटीच जाते. आयुष्यात लग्न करणं ही काही मोठी गरज आहे, असं मला वाटत नाही. स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य आणि मानसिक शांतता या आयुष्यातल्या जास्त मोठ्या गरजा आहेत.\"\n\nऑफिसातल्या किंवा बाहेरच्या जगातल्या लोकांचा दृष्टिकोन कसा असतो?\n\nयावर संध्या सांगते, \"चाळीसाव्या वर्षीसुद्धा मी अविवाहित आहे आणि कोणाशी माझं काही नातंही नाही, यावर लोकांचा विश्वास बसत नाही. मी खोटं बोलतेय, असं त्यांना वाटतं. माझं खूप जणांशी जुळलेलं असेल किंवा मला काही आजार असेल, असं त्यांना वाटतं. लोक माझ्याविषयी वाकड्यातिकड्या गोष्टी बोलत राहातात, पण मी तिकडे लक्ष देत नाही. माझे मित्र खूप चांगले आहेत, पण माझं अलैंगिक असणं त्यांना कळत नाही आणि त्यांना स्वीकारताही येत नाही. त्यांना माझी काळजी वाटते आणि मी डॉक्टरकडे जावं असा सल्ला ते मला देत राहातात. पण मला वाटतंय ती मुळात समस्याच नाहीये, हे मला माहितेय, त्यामुळे मी डॉक्टरकडे जाणार नाही.\"\n\nसंध्या बन्सल\n\nसमलैंगिक, लिंगांतरित किंवा अलैंगिक नात्यांना स्वीकारलं, तर कुटुंबव्यवस्थेचा पाया डळमळीत होईल, असं समाजातील विशिष्ट वर्गाला वाटतं. यावर संध्या म्हणते, \"अगदी सोप्या भाषेत सांगते. कोणत्याही बागेत एकाच रंगाची फुलं नसतात. अनेक फुलं लाल रंगाची असतात, काही पिवळ्या, तर..."} {"inputs":"...खाल्ल्या, तर सोनलचं करीअर मात्र उत्तम बहरत गेलं. मला वाटतं तिला त्यात साथ देणं माझं काम आहे आणि मी तेच करत आहे. \n\nलग्न झाल्यापासून मी घरातच आहे. मला घरात राहायला, घर सांभाळायला आवडतं. मला स्वयंपाक करायला आवडतो आणि मी घरातली सर्व कामं एन्जॉय करतो. \n\nमहत्त्वाचं म्हणजे माझी मुलगी ही सोनलपेक्षा माझ्याकडे जास्त रमते. आई असणं हा एक फुलटाईम जॉब आहे. पण त्याचवेळी आई ही एक भावना आहे, असं मी मानतो आणि ती एखाद्या पुरुषातही तितकीच असू शकते जेवढी एका स्त्रीमध्ये असते. \n\nमी जेव्हा घरीच राहण्याचा निर्णय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"च टळण्याकडे असतो. असं नाही की पैसे कमी आहेत. \n\nपण, मला बरेच खर्च हे अनावश्यक वाटतात. सेव्हिंग करण्यासाठी मी घरात गल्लासुद्धा केला आहे. पण म्हणून त्या पैशांनी स्वतःसाठी शॉपिंग नाही करत कधी. मला तर हे आठवतसुद्धा नाही की माझ्यासाठी शेवटचं शॉपिंग कधी केलं होतं ते.\n\nविषय आर्थिक स्वातंत्र्य आणि कमवण्याचा निघालाच आहे तर आणखी एक किस्सा सांगतो. कुठल्यातरी कामानिमित्त मी बाहेर गेलो होतो. त्याचवेळी सोनल घरात होती. स्वराला तिच्या शाळेत एक प्रोजेक्ट देण्यात आला होता. त्यात 'हेड ऑफ द फॅमिली'चं नावं लिहायचं होतं. सोनलनं माझं नाव तिथं लिहून टाकलं.\n\nमी परत आल्यानंतर ते पाहिलं आणि तिला विचारलं, 'पैसे तर तू कमावतेस त्यामुळे 'हेड ऑफ द फॅमिली' तर तू पाहिजेस.' त्यावर तिचं उत्तर होतं, 'हीच तर स्टेरिओ टाईप गोष्ट बदलायला हवी. घर तू सांभाळतोस तू चालवतो, ज्या व्यक्तीवर घराची सर्व जबाबदारी आहे त्यामुळे तूच 'हेड ऑफ द फॅमिली' पाहिजे.' \n\nघरातच राहत असल्यामुळे कधीकधी मर्यादासुद्धा येतात. लिहिण्याची फ्रीलान्स कामं घेत असल्यानं मला अनेकदा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन काम करण्याच्या ऑफर्स मात्र नाकाराव्या लागतात. \n\nपण, मला माझ्या छंदांना आणि वाचन-लिखानाला वेळ देता येतो. रोजच्या कामातून वेळ काढून मी आमच्या गॅलरीत एक छोटंसं किचन गार्डन केलं आहे. त्यात काही आवडीची झाडं लावली आहेत. \n\nमाझ्या आईला मात्र सुरुवातीला हे काही आवडलं नव्हतं. आमचं लग्न झाल्यानंतर ती एकदा घरी आली. तिचं मन राखण्यासाठी सोनलनं किचनमध्ये जाऊन सर्व कामं करणं सुरू केलं. पण या कामांची सवय नसल्यानं सोनलला ते काही फारसं जमत नव्हतं. एक दोन दिवस तिनं निभावून नेलं. पण मलाच काय आईलासुद्धा ते लक्षात येत होतं.\n\nमी सोनलला सांगितलं, 'जे खरं आहे आणि आपण जसं रोज वागतो तसंच आपण आताही वागायचं.' \n\nमी किचनचा आणि सर्व कामांचा ताबा घेतला. माझा एकंदर पवित्रा पाहून माझ्या आईनं काही नकारघंटा वाजवली नाही. पण तिनं हे स्वीकारसुद्धा केला नाही. \n\nअतिशयोक्ती नाही सांगत पण, सोनलच्या ऑफिसात तिच्या टिफीनची चर्चा असते. अनेक जण तिला म्हणतात, 'सोनल तू लकी आहेस, तुला असा नवरा मिळाला.' \n\nपण माझं म्हणणं आहे, 'सोनल नाही मी लकी आहे कारण मला अशी बायको मिळाली आहे.' कारण तिच्या मुळेच मला जे योग्य वाटतं ते करता येत आहे. \n\nएकदा सोनलच्या ऑफिसतल्या एका तरुणानं तिला विचारलं होतं की, 'तुझा नवरा काय करतो,' तिनं उत्तर दिलं की, 'तो..."} {"inputs":"...खास्त करावं, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. \n\nराहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलं, \"भाजपचे मंत्री भारताविरोधात चीनची मदत का करत आहेत? त्यांना आतापर्यंत बरखास्त करायला हवं होतं. त्यांना बरखास्त करण्यात आलं नाही तर तो प्रत्येक सैनिकाचा अपमान असेल.\"\n\nअटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत तत्कालीन लष्करप्रमुख वेद मलिक\n\nराहुल गांधी यांनी हे प्रकरण संसदेत मांडण्याचा प्रयत्नही केला. पण त्याची परवानगी मिळाली नाही. आता व्ही. के. सिंह यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"दोन्ही देशांमध्ये प्रत्यक्ष सीमारेषा निश्चित करण्यात आलेली नाही. सगळं काही अनुमानावर आधारित आहे. त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते.\"\n\nपेंगाँग सरोवर परिसरात भारतीय भूभागावर चीनचे तंबू\n\nभारतीय लष्करातील निवृत्त कर्नल एस. डिनी यांनी 'द हिंदू' या इंग्रजी वृत्तपत्राशी चर्चा केली होती. चिनी सैन्याने पँगाँग त्सो सरोवरावरील परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nकर्नल डिनी पुढे सांगतात, \"आपलं लक्ष 15 जूनला गलवान खोऱ्यात झालेल्या झटापटीवर असताना चिनी सैन्याने करार मोडताना पँगाँग सरोवर परिसरात फिंगर 4 आणि फिंगर 8 दरम्यान झेंडे लावले आहेत. तसंच बाकीचे तंबू उभे केले आहेत. \n\nत्यांच्या मते, आधी कधीच चिनी सैन्याने इतकं मोठं पाऊल उचललं नव्हतं. \n\nजनरल डिनी यांच्यानुसार, \"ही समस्या फिंगर 4 बाबत चीनचं आकलन आणि फिंगर 8 बाबत भारताचं आकलन यांच्यामुळे निर्माण झाली आहे. \n\n ते सांगतात, \"पश्चिमेकडून पूर्वेकडे आठ किलोमीटरच्या पट्ट्याबाबत वाद सुरू आहे. भारतीय चौकी फिंगर 2 आणि फिंगर 3 दरम्यान आहे. एका रस्त्याने त्या जोडल्या गेल्या आहेत.\n\nतर फिंगर 8 वर सिरीजाप येथे चीनी चौकी आहे. चीनी लष्कराने 1999 मध्ये फिंगर 4 पर्यंतचा रस्ता बनवला होता. त्यावेळी कारगिल युद्धामुळे भारतीय सैनिकांची संख्या त्याठिकाणी कमी होती. \n\nआता कोणतंच भारतीय वाहन फिंगर 4 पर्यंत जाऊ शकत नाही. \n\nफिंगर 8 वर गस्त घालण्यासाठी भारतीय सैनिकांना पायी जावं लागतं, तर चिनी सैनिक फिंगर 4 पर्यंत गाडीने येऊ शकतात. त्यांच्यासाठी हा फायद्याचा व्यवहार आहे. \n\nकर्नल डिनी यांच्यानुसार भारतीय सैनिकांच्या याठिकाणच्या उपस्थितीमुळे चीन अस्वस्थ होतो. कारण, फिंगर 4 पर्यंत रस्ता बनवल्यानंतर या भागावर आपलं वर्चस्व असेल, असं चीनला वाटलं होतं. \n\nते सांगतात, \"भारतीय सैनिक फिंगर 8 पर्यंत येऊ नयेत, असं चिनी सैन्याला वाटतं. त्यामुळे ते नेहमीच भारतीय सैन्याला रोखण्याचा प्रयत्न करतात. \n\nगेल्या काही वर्षांपासून इथं चीनचा दबदबा होता. पण मागच्या सात-आठ वर्षांत भारतीय सैनिकांनी इथं आपली बांधकामं सुरू केली. त्यामुळे भारतीय सैनिकांची इथली संख्याही बरीच वाढली आहे. त्यामुळे आधी एक-दोन महिन्यात जे व्हायचं, ते एक दिवसाआड होऊ लागलं आहे. \n\nभारत-चीन सीमेवर गेल्या नऊ महिन्यांपासून तणाव कायम आहे.\n\nविरोधी पक्ष, विशेषतः काँग्रेस या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधताना दिसते.\n\nहे वाचलं..."} {"inputs":"...खील अप्रेजलच्या वेळी बचावात्मक पवित्रा घेतो. त्यामुळे सकारात्मक परिणामांच्या अपेक्षेने घेतलेल्या आढावा बैठकीत कर्मचाऱ्यावर करो किंवा मरोची परिस्थिती ओढवते. \n\nवॉशिंग्टन DCमधल्या जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठात मॅनेजमेंट विषयाचे प्राध्यापक आणि अवराम टकर डिस्टिंग्विश्ड स्कॉलर हरमन एग्युनिस म्हणतात, औपचारिक वार्षिक कामगिरी आढावा कंपनीच्या संस्कृतीसाठी अत्यंत घातक ठरू शकतो. \n\nते म्हणतात, \"कर्मचाऱ्याला कळत नाही, त्यांना नेमकं काय करायचं आहे आणि मॅनेजरच्या मते ती नसती उठाठेव असते. केवळ HRने सांगितलंय म्हणू... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर करत आहेत. केवळ त्याचं नाव बदललं आहे.\"\n\nएखाद्याला पदोन्नती किंवा पगारवाढ देण्यासाठी काहीतरी आधार हवाच. कर्मचाऱ्याच्या कामगिरीविषयी काहीच माहिती नसल्यास पदोन्नती आणि पगारवाढ देण्याच्या प्रक्रियेत पुरता गोंधळ उडेल. काही प्रकरणांमध्ये तर कंपन्यांजवळ त्यांच्या निर्णय योग्य आहे, हे पटवून देण्यासाठीची आकडेवारी किंवा मार्ग नसतील, तर ते कायद्याच्या कचाट्यातही अडकू शकतात.\n\nएग्युनिस म्हणतात की कर्मचाऱ्याची क्षमता खऱ्या अर्थाने समजून घेण्यासाठी मॅनेजर्सना रोजचं काम दुपटीने वाढवावं लागेल. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या कामावर दररोज लक्ष ठेवून त्यांना वेळोवेळी फीडबॅक देणं. काम चांगलं केल्यास त्याच दिवशी ते सांगणं आणि काही चुका झाल्यास त्यादेखील तात्काळ लक्षात आणून देणं.\n\nते म्हणतात, \"कामगिरी मूल्यमापन वर्षातून एकदा न होता नियमित झाल्यास कामगिरीची समीक्षा करणं खूप सोपं होईल.\" ते पुढे असंही सांगतात की यंत्रणेतल्या वेगवेगळ्या लोकांकडून माहिती घेणंही खूप महत्त्वाचं आहे. सहकाऱ्यांकडूनही आणि वरिष्ठांकडूनही. ते म्हणतात, \"डेटाचा उत्तम स्रोत नेहमीच मॅनेजरच असतो, असं नाही.\"\n\nलंडनमध्ये मुख्यालय असलेल्या एऑन या मॅनेजमेंट आणि HR कन्सल्टिंग फर्ममध्ये टॅलेंट अँड रिवॉर्ड पार्टनर असलेले सेमोर अॅडलर यांच्या मते कर्मचाऱ्याचं मूल्यांकन करताना ते सोप्या पद्धतीनं करावं. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी केलेल्या एका चुकीची ते आठवण करून देतात.\n\nत्या चुकीचा त्यांना खूप पश्चात्ताप आहे. त्यांच्या टीमने कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनासाठी 40 पॉइट स्केल तयार केली होती. ते म्हणतात, \"माझ्या मते तो खूपच ओढून ताणून आखलेला उपाय होता.\"\n\nअॅडलर म्हणतात, सेल्सचे आकडे, गैरहजेरीचे दिवस किंवा कस्टमर कॉल्स, यासारख्या वस्तुनिष्ठ साधनांवर अवलंबून कर्मचाऱ्यांचं मूल्यांकन करणं सोपं वाटू शकतं. मात्र यातून जो डेटा मिळतो तो दिशाभूल करणारा असू शकतो.\n\nएखाद्या सेल्सपर्सनने सर्वाधिक विक्री केली असेल तर त्याचा अर्थ तो इतरांपेक्षा जास्त प्रतिभावान आहे, असा होत नाही. त्याला विक्रीसाठी इतरांपेक्षा जास्त योग्य ठिकाण मिळालं असू शकतं किंवा त्याला नशिबाची चांगली साथ लाभली असू शकतं. \n\nनियमित मूल्यांकन किंवा फीडबॅक देणं अवघड वाटू शकतं. मात्र यातही एक महत्त्वाची त्रुटी किंवा दोष असल्याचं अॅडलर सांगतात.\n\nअनेक कर्मचारी नियमित देखरेखीशिवायही उत्तम काम करतात. अॅडलर सांगतात, \"मी एखाद्या..."} {"inputs":"...खे नेते सेनेच्या नेतृत्त्वात काम करतील का?\" ते सांगतात.\n\n\"शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या या समीकरणातही शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवंय, म्हणजे, begging bowl शिवसेनेच्या हातात आहे. कमांडिंग परिस्थिती काँग्रेस-राष्ट्रवादी आहे. मग हे तरी किती ताणणार? याचाही स्फोट होईलच. मग हे शिवसेना सहन करणार का?\" असंही अंबरीश मिश्र अंदाज वर्तवतात.\n\n'मुंबई महापालिका शिवसेनेचा प्राण'\n\nशिवसेनेचा प्राण मुंबई महापालिकेत आहेत, असं प्रकाश अकोलकर सांगतात. अकोलकर पुढे म्हणतात, \"मुंबई महापालिकेत भाजप-सेनेचं संख्याबळही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेले, मात्र निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाच्या मागणीवरून दोन्ही पक्षांमध्ये फिस्कटलं आणि वेगळे झालेत. आम्ही पक्ष स्थापन करू शकत नाही, असं म्हणून शिवसेनेनं आणि शिवसेना नेते अरविंद सावंत यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्यानं सेना-भाजप युती तुटल्यावर शिक्कामोर्तब झालाय.\n\nशिवसेना-भाजप युती: काश्मीरपासून काश्मीरपर्यंत\n\nशिवसेना आणि भाजप युतीला आकार आला तो ऐंशी-नव्वदच्या दशकात. या दोन्ही पक्षांना एकत्र येण्यास कारणीभूत ठरला तो हिंदुत्त्वाचा मुद्दा. मात्र, मराठी माणूस हा मुद्दा केंद्रस्थानी असलेल्या शिवसेनेने हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळण्यास 'काश्मीर'चा मुद्दा कारणीभूत ठरला होता. पुढे याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सेना-भाजप युतीच्या माध्यमातून एकत्र आले.\n\nझालं असं की, फेब्रुवारी 1984 मध्ये युकेमधल्या बर्मिंघममध्ये भारतीय राजनायिक रविंद्र म्हात्रे यांचं अपहरण झालं. नेहमीप्रमाणे त्यांच्या कार्यालयातून घरी जाताना ते त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला केक घेऊन चालले होते. तेव्हा त्यांचं अपहरण झालं.\n\nहे अपहरण काही खंडणीसाठी नव्हतं झालं तर त्यामागे 'काश्मीर लिबरेशन आर्मी' ही संघटना होती. 1971 मध्ये एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करणाऱ्या मकबूल भट्टच्या सुटकेची मागणी करण्यासाठी म्हात्रेंचं अपहरण करण्यात आलं होतं.\n\nअपहरणाच्या तीन दिवसांनंतर म्हात्रेंची हत्या करण्यात आली, असं त्यावेळी इंडिया टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या सविस्तर वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर इंदिरा गांधींच्या सरकारनं मकबुल भट्टाला फाशी दिली.\n\nनवीन मुद्द्याच्या शोधात असलेल्या बाळासाहेब ठाकरेंना यावेळी नवा मुद्दा हाती लागला. \"मराठी अधिकाऱ्याची हत्या झाल्यानंतर हा मुद्दा उचलून धरत बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणूस आणि मुस्लीम द्वेषाचं राजकारण किंवा हिंदुत्वाच्या राजकारणाची सांगड घातली आणि मराठी माणसाबरोबरच हिंदुत्वाचा मुद्दा शिवसेनेला सापडला,\" असं 'Samrat: How the Shiv Sena Changed Mumbai Forever' या पुस्तकाच्या लेखिका आणि ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन सांगतात.\n\nत्यानंतर नुकत्याच सुरू झालेल्या 'सामना'च्या संपादकीय मधून बाळासाहेबांनी त्यांची हिंदुत्वाची भूमिका मांडायला सुरुवात केली. आता वेळ होती या मुद्द्याची परीक्षा घेण्याची. त्याची संधी शिवसेनेला 1989मध्ये मिळाली.\n\nएप्रिल 1989 ला महाराष्ट्र विधानसभेसाठी विलेपार्ले मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचा हिंदुत्वाचा..."} {"inputs":"...खोलवर रुजलेली आहे \n\nकेवळ सर्वसामान्यपणे आयुष्य व्यतीत न करणाऱ्यांचा निष्ठूर छळ करणाऱ्या इतिहासाच्याच संदर्भात नाही तर लैंगिक इच्छांवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करणाऱ्या कला, मनोरंजन आणि साहित्याच्या संदर्भातदेखील या विषयावरचं मौन समजण्याजोगं आहे.\n\nकुटुंबीय आणि मित्रांची प्रतिक्रिया नेहमी अविश्वासाचीच असते. एका व्यक्तीला कोणीतरी म्हणाले : 'तू काही झाड नाहीस'\n\nलैंगिक भूक नसेल तर...\n\nयुरीपिडीस या प्राचीन ग्रीक नाटककारानं मिडीआ या नाटकामध्ये असं लिहिलं होतं की, एखाद्याचं लैंगिक जीवन चांगलं असेल तर \"आपल... उर्वरित लेख लिहा:","targets":"दकाला कोणीतरी असं म्हणालं की : \"तू काही झाड नाहीस.\" दुसऱ्याला एकानं ऐकवलं की, \"हा फक्त एक टप्पा आहे\" आणि एकदा ते \"योग्य व्यक्ती\"ला भेटले की त्यांना यापेक्षा वेगळं वाटू लागेल, समलैंगिकांची \"तू भिन्नलिंगी व्यक्तीकडेच आकर्षित होशील\" अशी समजूत काढण्यासाठी दीर्घ काळापासून हाच युक्तिवाद केला जात होतो आणि त्यामुळे त्यांचं नुकसानही होत होतं. \n\nमुलाखत घेतलेल्यांपैकी एका मुलीनं एका गे गटाला फोन केला, या गटाला अनेक वर्षांपासून त्यांची लैंगिकता अनैतिक किंवा बेकायदेशीर असल्याचं सांगितलं जात होतं, या ठिकाणी तरी आपल्याला समजून घेणारे आणि स्वीकारणारे लोक भेटतील अशी तिला आशा होती. मात्र, तिच्याशी फोनवर बोलणाऱ्या गे व्यक्तीनं \"अलैंगिकता अस्तित्वात नसते\" असं तिला ऐकवलं, तेव्हा तिचा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नव्हता. \n\nहे ब्रह्मचर्य नाही. ही लैंगिक नकारात्मकता नाही. लैंगिक संबंध न ठेवणे ही काही स्वतःहून केलेली निवड नसते.\n\nब्रह्मचर्य हा स्वतःहून घेतलेला निर्णय असतो, अनेकदा एखादी शपथ घेऊन त्याला पावित्र्य प्रदान केलेलं असतं, आणि लैंगिक बिघाडावर अनेकदा उपचार शक्य असतात, अलैंगिकता या दोन्हीपेक्षा वेगळी असते, ती वास्तवात अंगभूत आणि अचल असते. अलैंगिक लोक हताश किंवा सदोष नसतात.\n\n\"हे ब्रह्मचर्य नसते,\" डोर सांगतो.\n\n\"ही लैंगिक नकारात्मकताही नसते. लैंगिक संबंध ठेवायचे नाहीत असा काही स्वतःहून घेतलेला निर्णय नसतो. सर्व अलैंगिक - आणि काही बिगर-अलैंगिकांनासुद्धा - हे लागू होतं, पण सर्वांना नाही.\"\n\nब्रॉक युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत आरोग्यशास्त्र आणि मानसशास्त्राचे प्राध्यापक बोगर्ट यांनी स्वतःच्या कारकिर्दीमध्ये अलैंगिकतेवर संशोधन करणं सुरू ठेवलं आहे. \n\nत्यांनी लिहिलेलं अंडरस्टँडिंग असेक्श्युआलिटी, हे या विषयाला वाहिलेलं पहिलं पुस्तक 2012मध्ये प्रकाशित झालं होतं. मात्र, आपलं ज्ञान मर्यादित आहे आणि यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे, अशी त्यांची भूमिका आहे. \"अलैंगिकतेच्या उगमावर अधिक संशोधन आवश्यक आहे\", असं ते म्हणतात.\n\n\"अनुवांशिकता, मेंदूच्या सुरुवातीच्या विकासावर परिणाम करणारी जन्मापूर्वीची हार्मोन्स अशा सुरुवातीच्या जीवशास्त्रीय घटकांमुळे अलैंगिकतेवर परिणाम होतो असं काही संशोधनांमधून सूचित करण्यात आलं आहे. इतर लैंगिक अभिमुखतेप्रमाणे (ओरिएन्टेशन) अलैंगिकतेचीदेखील सुरुवातीची जीवशास्त्रीय कारणं असू शकतात किंवा किमान सुरुवातीचे जीवशास्त्रीय..."} {"inputs":"...ख्य स्रोत असतो. पण जर कामगारांना पुरेशा संधी मिळाल्या नाहीत तर आपल्याला गरिबी कमी झालेली आढळणार नाही.\" \n\n3. पायाभूत सुविधांची उपलब्धतता\n\nलोकांकडे पैसा आला की मगच अर्थव्यवस्थेची भरभराट होते असं नाही. शिक्षण, अर्थसहाय्य आणि चांगल्या पायाभूत सुविधा यांचीही यात महत्त्वाची भूमिका असते. \n\nजर या गोष्टी धड नसतील तर त्याचाही सर्वसमावेशक प्रगतीवर परिणाम होत असल्याचं सांचेझ - पॅरामो सांगतात. \n\nमजुरीतून उत्पन्न वाढवलं तर गरिबीचा सामना करताना आर्थिक वाढीला चालना मिळते.\n\nउदाहरणार्थ मलेशिया, दक्षिण आणि पूर्व आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून नायजेरियात आहे. या दोन्ही देशांमधली जवळपास 10 कोटी लोकं दारिद्र्य रेषेखाली आहेत. \n\nआफ्रिकेतले देश गरिबीच्या निर्मूलनासाठी कितीही जोरदार प्रयत्न करत असले तरी 2030पर्यंत आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या 10 पैकी 9 जण हे सहारा उपखंडातील आफ्रिकेत राहणारे असतील. \n\nरांगेतल्या सर्वांत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचता येणं आवश्यक \n\n2030 पर्यंत गरिबीचं निर्मूलन करणं हे संयुक्त राष्ट्र महासंघाच्या उद्दिष्टांपैकी एक आहे. पण या कालमर्यादेपर्यंत जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोकसंख्या आंतरराष्ट्रीय दारिद्र्य रेषेखालीच असेल असं जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या युएनच्या एका अहवालात म्हटलंय. \n\nजागतिक बँकेने मात्र गरिबी निर्मूलनाचं उद्दिष्टं तुलनेने कमी ठेवलंय. गरीबीचं प्रमाण जगातल्या एकूण लोकसंख्येच्या 3 टक्क्यांपर्यंत आणण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. पण कदाचित वर्ल्ड बँकेलाही आपलं उद्दिष्टं गाठता येणार नाहीये. \n\n\"जी लोकं गरीब आहेत पण अत्यंत गरीब नाहीत\" अशांसाठी सध्याची धोरणं चांगली काम करत असल्याचं रॅवालियन यांचं म्हणणं आहे. पण सर्वांत जास्त गरीब असणाऱ्यांपर्यंत पुरेशी धोरणं पोहोचतही नसल्याचं ते म्हणतात. \n\n\"जर तुम्ही भूतकाळात जाऊन आजच्या या श्रीमंत जगाकडे पाहिलंत, तर 200 वर्षांपूर्वी हे सगळे आजच्या आफ्रिका खंडाइतकेच गरीब होते.\"\n\n\"अधिक मंद गतीने आणि अधिक परिणामकारकरीत्या गरिबांपर्यंत पोहोचल्यानेच आजचं हे श्रीमंत जग गरीबीच्या बाहेर पडलं. आजच्या विकसनशील जगाच्या हे अगदी उलट आहे.\"\n\nश्रीमंत देशांनी आपली क्षमता वाढवली आणि शिक्षण आणि आरोग्यासारख्या सामाजिक सुविधा सगळीकडे पोहोचवल्या. \n\n\"विकसनशील जग इथेच कमी पडतं. ते गरिबांची आकडेवारी तर कमी करत आहेत पण जे सर्वांत जास्त गरीब आहेत त्यांच्यापर्यंत फारशा परिणामकारकरीत्या अजूनही पोहोचता आलेलं नाही,\" रॅवेलियन सांगतात.\n\n“विकसनशील देशांमध्ये गरिबांचं प्रमाण झपाट्याने कमी होतंय, मात्र या समाजातील सर्वांत गरीब घटकापर्यंत पोहोचण्यात त्यांना यश येत नाहीये.”\n\nविषमतेचं आव्हान\n\nदिवसाला 1.90 डॉलर्स किंवा 130 रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेले लोक गरीब ही व्याख्या पुरेशी ठरत नाही असं रॅवेलियन यांना वाटतं. \n\nपण कमी उत्पन्न असणारे देश श्रीमंत होऊन मध्यम उत्पन्न गटात आले की विषमताही वाढते. त्यामुळे तळाशी असणाऱ्या गरीबाला या उत्पन्न गटातून बाहेर पडणं कठीण होतं. \n\n\"आकडेवारी ज्यांना गरीब म्हणते..."} {"inputs":"...ख्या कमी करण्यासाठी कोरोनाग्रस्तांना जाणारी औषध\n\n\"कोरोनारुग्णांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर, संसर्गाला सायनसमध्ये शिरण्यासाठी वाव मिळतो. ज्यामुळे संसर्ग पसरतो,\" असं ते म्हणतात. \n\nनानावटी सुपर-मॅक्स रुग्णालयाचे नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. अमोल पाटील एका रुग्णाची माहिती देताना सांगतात, \"एक 30 वर्षांचा युवक सायनस आणि डोळ्यांची तक्रार घेऊन रुग्णालयात आला. त्याचा डोळा काढून सायनस इंन्फेक्शन काढावं लागलं. संसर्ग डोक्यात पसरण्यापासून आम्ही रोखू शकलो.\"\n\nप्री-कोव्हिडमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगतात, त्यांच्याकडे येणारा रुग्ण सायनसमध्ये कंजेशन किंवा डोळ्यांनी कमी दिसत असल्याची तक्रार घेऊन येतो.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\n\"गेल्याकाही दिवसात म्युकर मायकॉसिस झालेल्या सहा रुग्णांचे डोळे काढवे लागलेत,\" असं नाक-कान-घसा तज्ज्ञ डॉ. शरद भालेकर यांनी सांगितलं.\n\nहा संसर्ग जीवघेणा आहे का?\n\nतज्ज्ञ सांगतात, म्युकर मायकॉसिसवर योग्यवेळी उपचार झाले नाहीत. तर, संसर्ग शरीराच्या इतर अवयवांपर्यंत पोहोचू शकतो.\n\nव्हॉकार्ट रुग्णालयाच्या डॉ. हनी सावला सांगतात, \"म्युकर मायकॉसिसने ग्रस्त एका रुग्णाचा मृत्यू झालाय.\"\n\n\"संसर्ग शरारातील मेंदू आणि फुफ्फुसापर्यंत पोहोचला. तर, रुग्णाला मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. ज्यामुळे पॅरालिसिस किंवा मृत्यू होण्याची भीती असते,\" असं डॉ. अमोल पाटील सांगतात.\n\nउपचार काय?\n\nडॉ. चव्हाण म्हणतात, म्युकर मायकॉसिसग्रस्त रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागते. सायनस क्लिअर करण्यासाठी 'एन्डोस्पोपिक सायनस सर्जरी' करुन बुरशी काढली जाते.\"\n\nएम्फोटेरिसिन इंजेक्शनचा शोध\n\nसाताऱ्यातील व्यवसायिक सचिन जाधव यांच्या वडीलांना कोरोनामुक्त झाल्यानंतर म्युकर मायकॉसिसचा त्रास सुरू झाला. एक-दोन दिवसात वडीलांवर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. सचिन गेले दोन दिवस म्युकर मायकॉसिसवर उपचारासाठी 'एम्फोटेरिसिन' इंजेक्शन शोधत आहेत.\n\nसचिन जाधव सांगतात, \"सातारा, पुणे आणि मुंबईत औषधासाठी प्रयत्न केला. पण, कोणाकडेच औषध उपलब्ध नाहीये. अचानक मागणी वाढल्याने स्टॉक नसल्याचं सांगितलं जात आहे.\"\n\n\"गेल्याकाही दिवसात या औषधांची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे बाजारात औषधाचा तुटवडा निर्माण झालाय. अनेक लोकांचे फोन येत आहेत. पण, औषध उपलब्ध नाहीये,\" असं औषधांचे डिलर ललित गोरे म्हणाले.\n\nम्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार- आरोग्यमंत्री राजेश टोपे\n\nराज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण म्युकर मायकोसीस या बुरशीजन्य आजाराने ग्रस्त असून त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. \n\nया आजाराच्या जनजागृतीसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असून म्युकर मायकोसिसच्या रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. \n\nजालना येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना आरोग्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यासंदर्भात माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, ज्या कोरोना रुग्णांना मधुमेह आहे आणि त्यांचा..."} {"inputs":"...ख्या जगात अनेक ठिकाणी कमी होताना दिसते. अत्यंत धार्मिक म्हणता येईल अशा ब्राझील, जमैका आणि आयर्लंडमध्येही हे घडते आहे. झुकरमन तर म्हणतात, \"आजच्या घडीला काहीच समाजांमध्ये 40-50 वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा जास्त धार्मिकता वाढली आहे. याला इराणचा अपवाद असू शकेल. पण त्याचंही नेमकं सांगता येत नाही कारण कदाचित धर्मनिरपेक्ष लोकांना आपल्या भावना लपवाव्या लागत असतील.\" \n\nअमेरिकाही याला अपवाद आहे. जगातल्या सर्वाधिक श्रीमंत, उच्चभ्रू लोकांचा खंड असूनही इथे देवभोळ्यांची संख्या मोठी आहे. (ताजी माहिती थोडे वेगळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िती जगातल्या कोणत्याही कोपऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये आणि नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी वारंवार येत असते. उदाहरणादाखल, 2011 मध्ये न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्च या भागात मोठा भूकंपाचा तडाखा बसला. धर्मनिरपेक्ष समाज हे इथले वैशिष्ट्य होते. मात्र भूकंपाचा तडाखा ज्यांनी अनुभवला, त्यांच्यामध्ये अचानक देवाचा धावा करण्याची वृत्ती वाढू लागली.\n\nधर्माचं प्राबल्य या भागात नव्यानं मूळ धरताना दिसलं. पण विशेष म्हणजे उर्वरित देश होता तसाच धर्मनिरपेक्ष राहिला. आणखी एक वेगळं उदाहरण, इतिहासातल्या घडामोडीतलं. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये धर्माचे मोठ्या प्रमाणावर पतन झाल्याचं दिसलं. तेही अणुबॉम्बचा वर्षाव झाला, त्याच ठिकाणी नाही, तर देशाच्या बहुतांश भागात. तरीही ख्राइस्टचर्च मॉडेललाच आपली अधिक पसंती दिसून येते. या अनुषंगाने प्रा. झुकेरमन म्हणतात, \"जर एखादी भयंकर घटना अनुभवल्यामुळे अनेक लोक जर निरीश्वरवादी होणार असतील तर एक दिवस आपण सगळेच निरीश्वरवादी होऊ.\"\n\nदेवाचे मन\n\nजर जगातली सगळी दुःखे, सगळी संकटे एखाद्या जादूप्रमाणे नाहीशी झाली, अत्यंत शांततापूर्ण, न्याय्य जीवन जरी आपल्या वाट्याला आलं तरी धर्माचं अस्तित्व कायम राहील, कारण देवाच्या आकाराचं एक छिद्रच जणू आपल्या पेशींच्या न्युरोसायकोलॉजीमध्ये अस्तित्वात आहे! \n\nखरं तर उत्क्रांतीचा हा जो परिणाम आहे त्याचे आपण आभारच मानायला हवे.\n\nहे समजून घेण्यासाठी दुहेरी प्रक्रिया सिद्धांताच्या (Dual Process Theory)मूळापर्यंत जावं लागेल. हा प्राथमिक मानसशास्त्रीय सिद्धांत असे म्हणतो - आपल्याकडे दोन मुख्य प्रकारच्या विचारसंस्था असतात : सिस्टिम 1 आणि सिस्टिम 2. यापैकी सिस्टिम 2 चा विकास पहिलीच्या तुलनेत अलीकडच्या काळातला आहे. तर सिस्टिम 2 मध्ये प्राधान्याने येतो डोक्यातला विचार - आपल्या सगळ्यांच्या आत एक निवेदक असतो, जो निरंतर, न थकता स्वागत करत असतो... जो कधीच शांत बसत नाही. काही जण याला आतला आवाज, 'मन की बात' वगैरेही संबोधतात. पण त्याच्यामुळेच आपण गोष्टींचं नियोजन करतो आणि तर्कसुसंगत वागण्याचा प्रयत्न करतो. \n\nकंबोडियामध्ये बौद्ध भिख्खू.\n\nदुसऱ्या बाजूला सिस्टिम 1 ही आपल्या अंतर्ज्ञान, सहज वृत्ती यांच्यावर आधारलेली असते, ही अधिक स्वयंचलित प्रेरणा आहे. या क्षमता माणसांमध्ये नियमितपणे विकसित होत असतात, मग तो जगाच्या पाठीवर कुठेही जन्मलेला का असेना. खरंतर हिला जीवनावश्यक यंत्रणाच म्हणायला हवं. याची काही..."} {"inputs":"...ख्या वाढते आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकस आघाडीचं सरकार बोर्डाची परीक्षा घेण्याबाबत ठाम आहे.\n\nविद्यार्थ्यांनी वर्षभर ऑनलाईन शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे बोर्डाची परीक्षाही ऑनलाईन घ्यावी अशी काही विद्यार्थी आणि पालकांची मागणी आहे. पण ग्रामीण भागाचा विचार करता ऑनलाईन परीक्षा हा व्यवहार्य पर्याय नसल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं.\n\nबोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होतील असं सीबीएसई बोर्डानेही स्पष्ट केले आहे. \n\nराज्यात यंदा बोर्डाची परीक्षा देणारे जवळपास 30 लाख विद... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षाही मोठा असेल. आरोग्यमंत्र्यांनीही गंभीर परिस्थिती असल्याचं मान्य करत लॉकडॉऊन करण्याची वेळ येऊ शकते असं म्हटलं.\"\n\n\"अशा परिस्थितीत राज्यात लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा घेणं धोक्याचं ठरेल. कारण या विद्यार्थ्यांसाठी कोरोनाची लसही उपलब्ध नाही. त्यांची परीक्षा एप्रिलमध्ये सुरू होत आहे आणि तोपर्यंत नवीन रुग्णांची संख्या 20-24 हजारापर्यंत जाऊ शकते. अशावेळेला परीक्षा घेणं म्हणजे विद्यार्थ्यांना तोफेच्या तोंडी देण्यासारखं आहे,\"\n\nते पुढे सांगतात, \"विद्यार्थी जसे घराबाहेर पडतील तसा कोरोना संसर्गाचा धोका सुरू होतो. वाहतूकी दरम्यान कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. परीक्षा केंद्रांवर काळजी घेतली तरी एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने विद्यार्थी जमा होणार आहेत. तेव्हा धोका कायम आहे. पालक मुलांना परीक्षेसाठी पाठवण्याचं धाडस करणार नाहीत असंही वाटतं.\"\n\n\"वर्गातील एका विद्यार्थ्याला जरी कोरोनाची लागण झाली तरी संपूर्ण परीक्षा केंद्राला कोरोनाचा धोका निर्माण होऊ शकतो. यापेक्षा परीक्षा पुढे ढकलावी असं मला वाटतं. मुलांना कोरोनाची लागण झाली आणि एखादा विद्यार्थी गंभीर झाला तर सरकारला पालकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल,\"असंही डॉ. भोंडवे सांगतात.\n\nराज्य शिक्षण मंडळाची भूमिका\n\nराज्य शिक्षण मंडळाने एसएससी आणि एचएससी परीक्षांची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय आरोग्य विभाग आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बोर्ड काम करत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.\n\nराज्य शिक्षण मंडळाच्या एका अधिकाऱ्याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"परीक्षेला अजून दीड महिना बाकी आहे. तेव्हा तयारीसाठी पुरेसा वेळ आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षित अंतर असेल.\"\n\nपरीक्षेआधी विद्यार्थ्यांना कोरोना चाचणी करावी लागेल का? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी सांगितलं,\n\n\"सरकारकडून अद्याप अशा कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत. शासनाच्या निर्णयानंतरच योग्य त्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात येतील.\"\n\nबोर्डाच्या परीक्षा सुरू होण्यासाठी अद्याप दीड महिन्याचा वेळ आहे. तोपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या आणि संसर्ग याचा आढावा घेतला जाऊ शकतो. सध्यातरी ठाकरे सरकार बोर्डाच्या परीक्षांबाबत ठाम असून परीक्षा लेखी होणार असल्याचंही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"...ग असं किती दिवस चालणार? आता तर थंडी वाढत आहे. \n\nउत्तर : लढणारे जोपर्यंत जीवात जीव असेल, तोपर्यंत लढतात. लढता-लढता मारले जाऊ किंवा जिंकू. \n\nप्रश्नः जिंकण्याची शक्यता किती आहे, असं वाटतंय? आता चर्चेची नववी फेरी होणार आहे. \n\nउत्तर : आमच्याकडे गमावण्यासारखं काही नाहीये. जितका लढा देऊ, तितकं जिंकू. \n\nप्रश्नः 15 जानेवारीला होणाऱ्या चर्चेत तुम्ही सहभागी होणार आहात? \n\nउत्तर : पाहूया काय होतं ते...आम्ही चर्चेसाठी जाऊ आणि काहीच न होता परत येऊ. काही होणार नाही, याची आम्हाला कल्पना आहे.\n\nप्रश्नः सरकारवर इतक... उर्वरित लेख लिहा:","targets":"उत्तर : शेतकरी जर खलिस्तानी असते, तर इथं हरियाणातून शेतकरी का आले असते? राजस्थानमधून शेतकरी का आले असते? \n\nप्रश्नः 15 जानेवारीच्या मीटिंगसाठी शेतकऱ्यांची रणनीती काय आहे? \n\nउत्तर : सरकारला हे आंदोलन अयशस्वी करायचं आहे. त्यांचा निर्णयच अखेरचा आहे, हे सरकारला दाखवून द्यायचं आहे. लोकशाहीमध्ये 'मोदी है तो मुमकिन है' असं चित्र निर्माण केलं जातंय. आम्हाला हाच भ्रम दूर करायचा आहे. 'मोदी है तो मुमकिन नहीं है,' हे दाखवून द्यायचंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ग करण्यासाठी परवानगी मागितली आहे. \n\nराज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने मुंबईतल्या नायर रुग्णालयाला यासाठी परवानगी दिली आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nबीबीसी मराठीशी बोलताना बी.एल.वाय नायर रुग्णालयाचे डीन डॉ. रमेश भारमल यांनी म्हटलं, \"कन्व्हलसेंट प्लाझ्मा थेरपीची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी कोव्हिडवर मात केलेल्या रुग्णांकडून रक्त घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाकडून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना संपर्क करण्यात आला आहे. कोरोनामुक्त झालेले रुग्ण यासाठी पुढाकार घेत आहेत.\"\n\nकेरळच्या टास्क फोर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"वेळीही प्लाझ्मा थेरपीचा वापर केला गेला होता. \n\nपहिल्या महायुद्धात 1918 मध्ये पसरलेल्या स्पॅनिश फ्लू पासून लोकांची सुटका करण्यासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. \n\nइबोला या आजाराचा संसर्ग झालेल्या रुग्णांकरता प्लाझ्मा थेरपीचा वापर करण्यात आला होता. इबोलाने थैमान घातल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने प्लाझ्मा थेरपीबाबत मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली. \n\nकोरोना विषाणूवर लस निघालेली नाही. त्यासाठी वर्षभरापेक्षा जास्त काळ लागू शकतो. कोविडवर औषध नाही. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीकडून अनेक शास्त्रज्ञ आणि सरकारांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ग करतच आहेत. पण हा पर्याय शाळांइतका प्रभावी ठरू शकणार नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. \n\n\"शाळेत मुलांचा सर्वांगीण विकास होतो. शाळेइतके गुणवत्तापूर्ण शिक्षण मुलांना घरी देता येणं शक्य नाही. शिवाय, पालकांसाठी होम स्कूलिंग हे प्रचंड आव्हानात्मक काम आहे. हे सगळ्यांना जमेलच असे नाही,\" असं मत शिक्षण तज्ज्ञ वसंत काळपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nहोम स्कूलिंगसाठी मुळात पालकांना शिक्षण आणि शिकवण्याची कला अवगत असणे गरजेचे आहे. शाळा नाही म्हणून खर्च नाही, असं नसून विविध ... उर्वरित लेख लिहा:","targets":"न आला तर जाता येत नाही. मुलाची शाळा आहे असे सांगावेच लागते. अचानक एखाद्या ठिकाणी जाता येत नाही. कार्यक्रमांनाही जाणं अनेकदा शक्य होत नाही. मुलांच्या अभ्यासाला प्राधान्य द्यावे लागते.\"\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nत्यामुळे होम स्कूलिंगचा निर्णय पालकांनी विचारपूर्वक घ्यायला हवा. मुलांच्या भविष्याचा प्रश्न असल्याने त्यांनाही शाळेत जावेसे वाटते का, त्यांचं याबद्दलचं मत काय आहे हेही पालकांनी विचारात घ्यायला हवे असा सल्ला होम स्कूलिंगचे चालक-पालक देतात. \n\nसमाजाकडून आजही अपेक्षित मान्यता नाही\n\nशाळेत न गेलेली मुलं म्हणजे अशिक्षित असाच अर्थ समाजात लावला जातो. शाळा हा मुलांच्या जीवनातला अविभाज्य घटक समजला जातो. आम्ही मुलांना शाळेतच पाठवत नाही हे ऐकलं की, समोरच्या व्यक्तीला धक्का बसतो, असं अमृता जोशी सांगतात. \n\n\"जो समाज आजही विधवा स्त्रीला हळदी कुंकू लावण्याच्या विरोधात आहे. त्या समजाकडून मोठ्या बदलाकडे सकारात्मकतेनं पाहिलं जाईल अशी मी अपेक्षा करत नाही. पण होम स्कूलिंग हे दुर्मिळ असल्याने पालकांमध्ये आत्मविश्वास असेल तरच मुलांमध्ये विश्वास निर्माण होऊ शकतो,\" असं जोशी यांनी म्हटलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा."} {"inputs":"...ग पाळणे, वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे या सवयींचा लोकांना विसर पडताना दिसला.\n\nडॉ. प्रदीप आवटे सांगतात, \"लॉकडॉऊनसंदर्भात आपण केवळ शक्यता व्यक्त करत आहोत. कारण दिल्लीमध्ये गंभीर परिस्थिती असल्याने आपण अधिक काळजी घेत आहोत. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\"\n\n\"लॉकडॉऊनचा निर्णय सर्वांगीण अर्थाने घ्यावा लागणारा निर्णय आहे. युरोपमध्ये पुन्हा लॉकडॉऊन केलं गेलं. दिल्लीत जे घडत आहे ते महाराष्ट्रातही घडू शकतं याचा अंदाज आपल्याला आहे. म्हणूनच सतर्कतेच... उर्वरित लेख लिहा:","targets":"सहा ते सात महिने घरी बसलेले लोक मोठ्या संख्यने बाहेर पडले. त्यात हिवाळा सुरू झाला आहे. हिवाळ्यात साथीचे आजार अधिक बळकट होण्याची शक्यता असते.\n\nमुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये आपण थंडीच्या दिवसात धुरक्याची चादर पसरल्याचं पाहतो. हे धुरकं म्हणजे वातावरणातील प्रदूषण. विषारी वायू, धुलीकण आणि श्वसनास अडथळा निर्माण करणारे घटक असलेली हवा आपण आत (Inhale) घेतो. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.\n\nहे देखील हिवाळ्यात 'फ्लू' चा संसर्ग झपाट्याने पसरण्याचं कारण आहे.\n\nआता हिवाळा येत असल्याने फफ्फुसांचे आजार वाढण्याची शक्यता आहे. त्यातच कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा धोकाही अधिक आहे. त्यामुळे खबरदारी महत्त्वाची असल्याचं, तज्ज्ञ सांगतात.\n\nलोकांची गर्दी\n\n'या' कारणांमुळे महाराष्ट्रात संसर्ग वाढला \n\nराज्यात कोरोनाची संख्या सातत्याने वाढण्याचं काय कारण आहे, याबाबत आम्ही डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी यांना विचारलं. त्यांनी खालील कारणं सांगितली.\n\n1) अनलॉक - अनलॉकमुळे दुकानं, हॉटेल्स, वाहतूक व्यवस्था, बाजारपेठा खुल्या झाल्या. त्यामुळे प्रवास वाढला, दुकानांमध्ये ग्राहक जाऊ लागले, खरेदी होऊ लागली.\n\n2) दिवाळी - दिवाळी निमित्ताने लोक पूर्वीपेक्षा अधिक काळ लोकांच्या संपर्कात आले.\n\n3) रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचणीत दिरंगाई - सुरुवातीच्या काळात एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला की त्याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाची माहिती प्रशासन घेत होते. त्यांना क्वारंटाईन करून त्यांची कोरोना टेस्ट केली जात होती. पण आता या कामात खंड पडताना दिसत आहे.\n\n4) कॉन्टॅक्ट ट्रेसिंग कमी - डॉक्टर्स सांगतात, एखादा लक्षण नसलेला रुग्ण आमच्याकडे आला तर आम्ही त्याला संबंधित कोरोना हॉस्पिटलमध्ये पाठवतो. अशा अनेकांना हॉस्पिटलकडून होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात येतो. पण त्या रुग्णाचे पुढे काय होतं? त्याने क्वारंटाईन पूर्ण केलं का? कुठे प्रवास केला का? त्याची टेस्ट निगेटिव्ह आली का? याकडे प्रशासन आता लक्ष देत नाही आणि आम्हालाही कळवत नाही.\n\n5) मास्क न वापरणे - महाराष्ट्रात मास्क वापरला नाही तर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. पण तरीही नागरिक मास्क लावत नसल्याचं निदर्शनास येत आहे.\n\n6) सर्दी-खोकल्याकडे दुर्लक्ष करणे - पावसाळा असल्याने आणि हवामानात सतत बदल होत असल्याने सर्दी, खोकला, ताप होण्याचं प्रमाण वाढलं आहे. यापैकी अनेकांना कोरोनाचीही लागण झालेली असते...."} {"inputs":"...ग पुढे जातच नाही. तुमच्या मेहनतीला काहीच अर्थ नाही,\" अभिनव यांना वाटतं. \n\nडॉ. बेगसुद्धा 2010 पासून ग्रीन कार्ड मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ते सांगतात, आम्ही खचण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत. \n\nबेग यांच्यासारखे डॉक्टर कोव्हिड-19 आजाराच्या महामारीशी लढत असलेल्या अमेरिकेसाठी मदतीचे ठरू शकले असते. कारण कोरोना व्हायरस किडन्यांना नुकसान करतो. सध्या अमेरिकेत डायलिसिससाठी डॉक्टर आणि मशीनची टंचाई जाणवत आहे. \n\nअमेरिकेला मदतीची गरज\n\nअमेरिकेची आरोग्य संस्था सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (सीडीसी)... उर्वरित लेख लिहा:","targets":"चा धोका आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसशी लढत असलेल्या डॉक्टरांना ग्रीन कार्ड देण्याची मागणी संस्थेने केली आहे. AAPI च्या मते, हा राष्ट्रहितासाठीचा ग्रीन कार्ड महामारीचा सामना करण्यासाठी उपयोगी ठरेल. \n\nन्यूयॉर्क राज्याच्या गव्हर्नरनी देशातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाविरुद्धच्या लढाईत मदत करण्यास सांगितलं होतं. \n\nअनेक अमेरिकन राज्यांतील गव्हर्नरांनी यासाठीच्या नियमांमध्ये काही प्रमाणात सूट दिली आहे. \n\nपण विदेशात शिक्षण घेऊन अमेरिकेत काम करत असलेल्या लोकांचा उपयोग होताना दिसत नाही. \n\nग्रीन कार्डसाठी अर्जांचा ढीग\n\nअमेरिकेत कायदेशीररीत्या राहण्याची इच्छा असलेल्या परदेशी नागरिकांना ग्रीन कार्डसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागते. \n\nपण भारत आणि चीनसारख्या देशातील जास्त लोकसंख्येच्या लोकांसाठी ही प्रतीक्षा आणखीच मोठी होते. तुलनेत पाकिस्तानसारख्या लहान देशांतील लोकांना ग्रीन कार्ड लवकर मिळतं.\n\nग्रीन कार्डसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येनुसार ते देण्यात येत नाहीत. अर्ज करणाऱ्या कोणत्या देशातला आहे, हे पाहून ग्रीन कार्ड दिलं जातं, असं अस्थायी नागरिकांचे प्रकरण हाताळणाऱ्या वकील एन बेडम्स सांगतात. \n\nसध्या अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळवण्याची इच्छा असलेल्यांची संख्या दहा लाखांपेक्षाही जास्त आहे. CATO इंस्टिट्यूटचे अस्थायी नागरिक तज्ज्ञ डेव्हिड बियर यांच्या मते, 2030 पर्यंत अमेरिकेच्या ग्रीन कार्डची वाट पाहत बसलेल्यांची संख्या 25 लाखांपर्यंत पोहोचू शकते. \n\nअमेरिकेत राहणाऱ्यांसाठी ग्रीन कार्डची वाट पाहणाऱ्या लोकांमध्ये 75 टक्के लोक भारतीय आहेत. यातल्या दोन लाख लोकांच्या अर्जांची वैधताही संपणार आहेत. \n\nडेव्हिड बियर\n\nडेव्हिड बियर यांच्या अहवालानुसार अनेक भारतीय अस्थायी नागरिक वय जास्त झाल्यामुळे ग्रीन कार्ड मिळण्याच्या आधीच जग सोडून जातात. \n\nडेव्हिड बियर सांगतात, कुशल लोकांची अमेरिकेत प्रचंड मागणी आहे. पण अशा लोकांना मिळणाऱ्या ग्रीनकार्डची संख्या 1990 पासूनच 1 लाख 40 हजारावर अडकली आहे. \n\n2018 च्या अहवालानुसार अमेरिकेत सुमारे 9 लाख 85 हजार डॉक्टर सेवा बजावत आहेत. यापैकी 23 टक्के म्हणजेच 2 लाख 26 हजार डॉक्टर दुसऱ्या देशांमधून आलेले आहेत.\n\nपरदेशी डॉक्टरांचं अमेरिकेतील योगदान\n\nपरदेशात शिक्षण घेऊन आलेले डॉक्टर एच1बी व्हिसा किंवा जे-1 व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात. अमेरिकेचा अदलाबदलीचा करार असलेल्या देशांतील नागरिकांना जे-1 व्हिसा देण्यात येतो...."} {"inputs":"...ग होऊ शकतो. याचं कारण, हा विषाणू वय पाहत नाही. नवजात मुलांपासून ते 100 वर्षाचे वृद्ध सर्वांना हा आजार होतो. \n\nतरुण वर्ग बेफिकीरपणे वागतोय. पार्टी, विकेंडला बाहेर जाणं, काम नसतानाही बाहेर फिरणं यामुळे युवा पिढीला संसर्ग जास्त होतोय. \n\nप्रश्न - कोरोनासंसर्गाची दुसरी लाट किती धोकादायक आहे? विषाणू हवेतून पसरत आहे का? \n\nडॉ. हेमंत देशमुख - ही दुसरी लाट नाही. याला त्सुनामी म्हणावं लागेल. त्सुनामी लाटेपेक्षा भयंकर असते. गेल्यावर्षीच्या तुलनेत कोरोनाने महाभयंकर रूप धारण केलंय. कोरोनाचा हा विषाणू चिंतेत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत देशमुख - कोरोना सुरू होऊन 400 दिवस झालेत. सर्व डॉक्टर्स कोरोनाबाधितांची सेवा करतायत. पण सतत काम करून येणारा थकवा जाणवत आहे. \n\n400 दिवसांनंतर थकवा नक्कीच आलेला आहे. पण, सर्व डॉक्टर्स एक लक्ष समोर ठेऊन का करतायत. त्सुनामी कितीही तीव्रतेने आली तरी, आम्ही रुग्णांसाठी झटत राहू. \n\nप्रश्न - तरुण वर्गाला काय संदेश द्याल?\n\nडॉ. हेमंत देशमुख - तुम्ही कुटुंबाचे आधारस्तंभ आहात. त्यामुळे काळजी घ्या. तुम्हाला पिढी पुढे न्यायची आहे. मागच्या पिढीला सांभाळायचंय. त्यामुळे सशक्त रहाणं गरजेचं. आहे. \n\nआपल्याकडे असलेली 35 वर्षाची ताकद कोरोनाला हरवू शकत नाही. मास्क, स्वच्छता आणि सोशल डिस्टन्सिंगच्या त्रिसूत्रीचं पालन कराल तर तुम्ही सुरक्षित राहाल आणि तुमचं कुटुंब सुरक्षित राहील. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...गतील.\" हे सांगताना संबंधित महिला उदास झाली होती. \n\n\"काहीशे रुपये किंमतीची औषधं सरकार देऊ शकत नसेल, तर आम्ही त्यांच्याकडून आणखी कसली अपेक्षा ठेवायची?\"\n\nएचआयव्हीची बाधा झालेली बहुतांश मुलं कुपोषित व कमी वजनाची आहेत. सरकारी उपचार केंद्रावर एचआयव्हीवरील औषधं मोफत उपलब्ध करून दिली जात आहेत. जागतिक सहाय्य निधीमधून ही औषधं पुरवली जात आहेत. परंतु, याचा फटका बसलेले बहुतांश पालक अल्प उत्पन्न गटातील आहेत, त्यामुळे एचआयव्हीनंतर होणाऱ्या इतर संसर्गावरील औषधं स्वतःहून विकत घेणं त्यांना अडचणीचं जातं.\n\nरातोदेरो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारी तपास अहवालात म्हटलं आहे. \n\nपाकिस्तानात वैद्यकीय कचऱ्याचं व्यवस्थापन सक्षमपणे होत नाही, अनेक नोंदणीकृत नसलेल्या रक्तपेढ्या कार्यरत आहेत आणि बनावट डॉक्टरही आहेत या सगळ्यामुळे समस्या अधिक गंभीर बनली आहे.\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या पाकिस्तानातील एड्सविषयक संचालक मारिया एलेना बोरोमिओंनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, की पाकिस्तानातील एचआयव्हीमध्ये वाढच होत जाणार आहे. या रोगाची वेगाने वाढ होणाऱ्या आशियाई देशांमध्ये पाकिस्तानचा क्रमांक दुसरा आहे. \n\nपाकिस्तानातील एचआयव्ही संसर्गाचं प्रमाण 2010 ते 2018 या काळात 57 टक्क्यांनी वाढलं, आणि उपचारांची गरज असलेल्यांपैकी केवळ दहा टक्के लोकांना उपचार उपलब्ध झाल्याचं 2018 अखेरच्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं, असं त्या सांगतात.\n\nपरंतु, रातोदेरोच्या निमित्ताने पाकिस्तान या आजारासंबंधीच्या प्रवृत्ती आणि वर्तनांमध्ये बदल घडवू शकतो. त्यातून या समस्येवर तोडगा निघणं शक्य आहे, अशी आशा बोरेमिओ व्यक्त करतात. \n\nएचआयव्हीवरील उपचारांना प्राधान्य \n\n\"सरकार व इतर संबंधित संस्थांच्या लेखी एचआयव्ही एड्सला प्राधान्य नव्हतं. या आजारावरील उपचार कार्यक्रमासंबंधी कोणतीही चर्चा व्हायची नाही, नियोजन होत नसे किंवा फारसा वित्तपुरवठाही उपलब्ध करुन दिला जात नसे.\" परंतु, रातोदेरोमधील प्रादुर्भावानंतर मात्र सरकारी पातळीवर अधिक कृतिशीलता दिसते आहे, शिवाय एचआयव्हीला सामोरं जाण्यासाठी अधिक ऊर्जा, अधिक वेळ व अधिक संसाधनं उपलब्ध करून दिली जात आहेत.\n\nएक उपाय दृष्टिपथात आला आहे. सिंध प्रांताच्या आरोग्यमंत्री डॉक्टर आझरा पेचुहोंनी सांगितलं, की सरकारी व खाजगी आरोग्य सेवाकेंद्रांमधील संसर्ग नियंत्रण पद्धतींची गंभीर पडताळणी सरकार करतं आहे.\n\n \"पुरेशा चाचण्या न करताच लोकांना देण्यासाठी रक्त पुरवणाऱ्या अनधिकृत रक्तपेढ्यांबाबत आम्ही आता अधिक कठोर भूमिका घेतली आहे. समुदायांतर्गत उपचारपद्धतींबाबतही आम्ही अधिक विचार सुरू केला आहे. ऑटो-लॉक होणाऱ्या सिरिंज वापरता येतील का, याचीही पडताळणी केली जाते आहे, जेणेकरून एकदा वापरलेली सिरिंज पुन्हा वापरली जाणार नाही.\"\n\nऑटो-लॉक होणाऱ्या सिरिंज पहिल्या वापरानंतर आपोआप नष्ट होतात आणि त्यांचा पुन्हा वापर करता येत नाही.\n\nपाकिस्तानमध्ये सुरक्षित इंजेक्शन धोरणही तयार करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यात पंतप्रधानांचे आरोग्यविषयक विशेष सहायक ज़ाफर मिर्झा यांनी ट्विटरवरून जाहीर केलं की, पाकिस्तानातील दरडोई..."} {"inputs":"...गनायझेशनच्या 2018च्या अहवालानुसार भारतातल्या शहरी भागातल्या स्त्रिया दिवसातले 312 मिनिटं घरकामात घालवतात. तर पुरूष या कामांसाठी दिवसातले केवळ 29 मिनिटं देतात. तर ग्रामीण भागात हेच प्रमाण स्त्रियांसाठी 291 मिनिटं आहे आणि पुरूषांसाठी 32 मिनिटं आहे. \n\nभारतात सहसा घरांमध्ये डिश वॉशर किंवा व्हॅक्युम क्लीनर नसतो. वॉशिंग मशीनसुद्धा कमी घरांमध्येच आहे. बरीचशी कामं ही हाताने करावी लागतात. \n\nत्यामुळे भारतीय घरांमध्ये सहसा या कामांसाठी मदतनीसांची मदत घेतली जाते. मात्र, लॉकडाऊनमध्ये या मदतनीसांनाही घरी बसाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणाल्या, \"सप्टेंबरमध्ये CMIE चा पुढचा डेटा येईल. त्यानंतरच काही सांगता येईल. हा ट्रेंड कायम रहावा, अशी आपण केवळ आशा करू शकतो.\"\n\nएप्रिल महिन्यात आपल्या घरात जे बदलाचे वारे वाहू लागले त्यांनी पुढच्या काळात चांगलाच जोम धरला, याचे पुरावे मात्र आहेत. \n\nगेल्या महिन्यात मी घरकामावरून घराघरात उडणाऱ्या खटक्यांविषयी एक लेख लिहित होते. त्यावेळी मी सोशल मीडियावरून माझ्या मित्रमंडळींना आणि परिचितांना त्यांच्या घरात कामाची वाटणी कशी करण्यात आली आहे, याविषयी विचारलं होतं. \n\nयावर सारा हसन नावाच्या तरुणीने लिहिलं की ती आणि तिच्या जोडीदाराने ठरवलं की ज्याला जे काम उत्तम जमतं ते त्याने करावं आणि ते एकमेकांना पूरक ठरलं. \"यामुळे बरीच मदत झाली. जर तसं केलं नसतं तर आम्ही लॉकडाऊनमध्ये टिकूच शकलो नसतो.\"\n\nपल्लवी सरीन यांनी लिहिलं, \"लहान असताना मी घरातली सगळी कामं करायचे. स्वयंपाकघरातली कामं, आईला मदत, हे सगळं मी करायचे. माझा भाऊ स्वतःचं ताटही वाढून घेत नव्हता. मात्र, लॉकडाऊनने तर त्याला उत्तम शेफ बनवलं आहे आणि आता तो त्याचा बराचसा वेळ स्वयंपाकघरात घालवतो.\"\n\nलॉकडाऊनमधल्या सारा, पल्लवी आणि डॉ. राहुल नागर यांच्या कहाण्या बघितल्या की भारतीय कुटुंबही आता स्त्री-पुरूष समानतेच्या दिशेने निघाली आहेत, अशी आशा वाटते. \n\nकधी-कधी एखादी मोठी नैसर्गिक आपत्ती समाजात कायमस्वरूपी बदल घडवून आणते. कोरोना विषाणूच्या साथीमुळे लागू झालेला लॉकडाऊनही अशीच इष्टापत्ती ठरू शकते. \n\nप्रा. देशपांडे आपला अहवाल लिहिताना अमेरिकेचे खासदार क्लॅरेंस लॉग यांनी 1958 मध्ये लिहिलेल्या एका पुस्तकाचा दाखल देत म्हणतात, \n\n\"दुसऱ्या महायुद्धानंतर OECD (Organisation for Economic Co-operation and Development) देशांमध्ये महिला श्रम शक्तीचा वाटा मोठ्या प्रमाणावर वाढला आणि हीच ती वेळ होती ज्यावेळी घरकामांमध्ये असलेली स्त्री-पुरूष असमानतेची दरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली.\"\n\nत्याचप्रमाणे कोरोना विषाणू आणि त्यानंतर लागू झालेला लॉकडाऊन भारतातली स्त्री-पुरूष असमानता संतुलित करणारा असू शकतो का आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीत दिर्घकालीन बदल घडवू शकतो का? हे पहाणं महत्त्वाचं आहे. \n\nप्रा. देशपांडे म्हणतात, \"त्यासाठी आपल्याला बराच मोठा काळ माहिती गोळा करून तिचं विश्लेषण करावं लागेल. कारण असे बदल घडून यायला बरीच वर्षं लागतात. लॉकडाऊनच्या एका महिन्यातल्या माहितीवरून ज्या मोठ्या आणि कायमस्वरुपी..."} {"inputs":"...गरपालिकांमध्ये त्यांची सत्ता होती किंवा ते 'किंगमेकर' होते, तिथेही त्यांची पिछेहाट झाली आहे. 2019ची लोकसभा निवडणूक तर मनसेनं लढवली नाहीच, पण अपयशाचा परिणाम संघटनेवर असा झाला होता की, पाठोपाठ होणारी विधानसभा निवडणूकही लढवू नये, असं पक्षातल्या काहींचं मत होतं. \n\nतरुण फळीनं आग्रह केल्यानं निवडणुका लढवल्या गेल्या. काही ठिकाणी मनसेला चांगली मतं मिळाली, पण त्यांचा एकच आमदार निवडून आला.\n\nया काळात धोरणांबाबतही पक्षानं अनेक 'यू-टर्न' घेतले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींचं कौतुक करण्यापासून... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित यांची तुलना त्यांच्याच पीढीतल्या आदित्य यांच्याशीही होण्याची शक्यता अधिक आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांची सातत्यानं तुलना झाली तशीच तुलना आदित्य आणि अमित यांच्यामध्ये सुरू झाली आहे.\n\nआदित्य हे बाळासाहेब वा राज ठाकरेंसारखे आक्रमक नसले तरी त्यांनी स्वत:ची एक शैली यांनी तयार केली आहे. युवासेनेमुळे सक्रिय राजकारणातली त्यांची एण्ट्रीही लवकर झाली आणि शिवसेनेनं त्यांना मोठ्या संघटनात्मक जबाबदाऱ्याही दिल्या. निवडणूक लढवणारे ते पहिले ठाकरे ठरले आणि त्यानंतर लगेचच वडिलांच्या मंत्रिमंडळात ते मंत्रीही झाले. \n\nभाजपपासून फारकत आणि 'महाविकास' आघाडीचं सरकार या काळातल्या सगळ्या राजकीय हालचालींमध्ये आदित्य यांना उद्धव ठाकरेंनी सतत सोबत ठेवलं होतं. तशाच प्रकारच्या राजकीय अनुभवाचीही अपेक्षा अमित यांच्याकडून केली जाईल.\n\nजसं आदित्य यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेऊन परंपरा मोडली, तसंच आता अमित ठाकरेही निवडणूक लढवतील का, हा प्रश्नही आहे. \n\n'मनसे'चं राजकारण जवळून पाहणारे पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, \"माझी माहिती अशी आहे की आदित्य ठाकरे यांचा निवडणूक लढवण्याचा निर्णय होण्याअगोदरच मनसेमध्ये अमित यांना लाँच करण्याचा विचार सुरू झाला होता. पण ते लांबलं असावं. आता त्यांनी हा निर्णय घेतलाय.\" \n\n\"लक्षात घेतलं पाहिजे की, राज यांच्या राजकारणाची सुरुवात ही विद्यार्थी सेनेपासून झाली. आदित्य यांचंही राजकारण विद्यार्थी प्रश्नांना घेऊन युवासेनेमुळं सुरू झालं. मनसेची विद्यार्थी सेना सध्या काही चांगल्या स्थितीत नाहीये. त्यामुळे कदाचित त्याची जबाबदारी अमित यांना देऊन तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न होऊ शकतो.\n\n\"'ठाकरे' नावाचा करिष्मा आहेच. पण माझ्या मते मनसेला जमिनीशी जोडलेल्या, ग्रामीण भागाचे प्रश्न समजणाऱ्या नेतृत्वाची सध्या गरज आहे,\" असं धवल कुलकर्णींनी सांगितलं. \n\nअर्थात, ज्या दोन ठाकरेंसोबत सातत्यानं अमित यांची तुलना होण्याची शक्यता आहे, त्या दोन्ही ठाकरेंसोबत एक-एक आवडही ते शेअर करतात. राज हे जसे नावाजलेले व्यंगचित्रकार आहेत, तशीच रेषांची कला अमित यांच्या हातीही आहे. राजकीय व्यंगचित्रं नाहीत, पण अर्कचित्र त्यांनी काढली आहेत. \n\nत्यांच्या 'इन्स्टाग्राम बायो' मध्येही आवर्जून त्यांनी 'कॅरिकेचरिस्ट'असा उल्लेख केला आहे. जेव्हा त्यांनी फेसबुक पेज सुरू केलं तेव्हा सुरुवात वडील राज यांचं काढलेलं चित्र पोस्ट करून केली. त्यामुळे बाळासाहेबांपासून आलेली..."} {"inputs":"...गला परतावा मिळतो.\"\n\nफक्त गृहिणीच नाही, तर नोकरी करणाऱ्या महिलांसाठीही हा चांगला पर्याय असल्याचं राजेश रोशन म्हणतात. पैसे गुंतवण्यासाठी इतर कोणावर अवलंबून न राहता डिस्ट्रीब्युटर आणि फंड मॅनेजरच्या मदतीने पैसे गुंतवता येतात. आपल्या निवृत्तीनंतरच्या पैशांसाठीही महिला यामध्ये गुंतवणूक करू शकतात. \n\nचार्टर्ड अकाऊंटंट रचना रानडे सांगतात, \"एकाच प्रकारची गुंतवणूक कधीपर्यंत करत राहणार...म्हणजे एफडीवर जितकं व्याज मिळतं त्याचपटीने महागाई वाढते. मग यात तुमचा काय फायदा झाला? पण म्युच्युअल फंडात जास्त परतावा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही इक्विटी फंडात करू शकता. पण कमी कालावधी आणि सुरक्षित गुंतवणूक करण्यासाठी डेट फंडाचा पर्याय चांगला आहे. \n\nरचना रानडे सांगतात, \"टॅक्स वाचवण्यासाठीही म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली जाऊ शकते. याला टॅक्स सेव्हर फंड म्हणतात. हा इक्विटी ओरियंटेड म्युच्युअल फंड असतो. म्हणजे यातले किमान 65 टक्के पैसे इक्विटी फंडात गुंतवले जातात आणि उरलेले 35 टक्के डेट फंडात गुंतवले जातात. पण यामध्ये 3 वर्षांचा लॉक इन कालावधी असतो. पण कुठे, किती पैसे गुंतवायचे याची चिंता गुंतवणूकदाराला करावी लागत नाही. ते सगळं फंड मॅनेजर करतो.\"\n\nहायब्रिड म्युच्युअल फंड\n\nहा फंड म्हणजे इक्विटी आणि म्युच्युअल फंडाचं मिश्रण असतो. यामध्ये दोन्ही प्रकारची गुंतवणूक करता येऊ शकते. \n\nतुमचे काही पैसे शेअर्समध्ये आणि काही बाँड्समध्ये गुंतवण्यात यावेत असं वाटत असेल, तर मग तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. \n\nयामध्ये इक्विटी म्युच्युअल फंडापेक्षा कमी जोखीम आणि परतावा असतो, पण डेट म्युच्युअल फंडाच्या तुलनेत जास्त असतो. \n\nम्युच्युअल फंडच्या माध्यमातून गोल्ड फंडमध्येही गुंतवणूक करता येऊ शकते. गोल्ड फंडात सोन्याच्या विविध रूपांमध्ये गुंतवणूक केली जाते. ही गुंतवणूक प्रत्यक्ष सोन्यात किंवा सोनं खणून काढणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये असू शकते. \n\nएसआयपी (SIP) म्हणजे काय?\n\nसिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा शब्द म्युच्युअल फंडाबाबत तुम्ही ऐकला असेल. \n\nही एक अशी योजना आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एखाद्या म्युच्युअल फंडात ठराविक कालावधीने एक ठराविक रक्कम गुंतवते. \n\nम्हणजे एखादी महिला हजार रुपयांची बचत करत असेल आणि तिला भविष्यात मुलांच्या शिक्षणासाठी ते पैसे हवे असतील किंवा दर तीन वर्षांनी तिला दागिने किंवा मोठी वस्तू घ्यायची असेल तर मग सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनच्या माध्यमातून हे पैसे गुंतवून त्यात वृद्धी करता येऊ शकते. \n\nम्युच्युअल फंडाविषयी...\n\nगुंतवणूक तज्ज्ञ म्युच्युअल फंडाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...गा असल्याचं नगरसेवकांनी सांगितलं आणि या निर्णयाला विरोध केला. \n\nशनिवारी (20 जून) आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत याच केटी नगर परिसरातील जागेवरील कोव्हिड-19 हॉस्टिपलसाठी आयुक्तांनी आरक्षण का हटवले, यावरून भाजपचे नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पाँईट आफ इन्फर्मेशन अंतर्गत मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर तुकाराम मुंढे सभेतून निघून गेले.\n\nसभेत काय घडलं ?\n\nशनिवारी (20 जून) झालेल्या सभेत नेमकं काय घडलं, याविषयी तुकाराम मुंडे आणि संदीप जोशी या दोघांनीही माध्यमांसमोर आपापली बाजू मांडली.\n\nतुकाराम मुंढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हॉस्पिटल करतोय, असं आयुक्तांनी म्हटलं. त्यावर दयाशंकर तिवारींनी पॉइंट ऑफ इन्फरमेशन घेतलं आणि म्हटलं की मी त्या ठिकाणी जाऊन आलो आहे. मी तुकाराम मुंढेंना आवाहन करतो की, त्याठिकाणी मुंढेंनी यावं आणि पाहावं की, PHC रस्त्याच्या बाजूला आहे. मध्ये रस्ता आहे आणि नंतर हॉस्पिटल आहे. त्यावर त्यांच्या अधिकाऱ्यानं नगरसंचालकानं स्पष्ट सांगितलं, की रिझर्व्हेशन चेंज न करता त्याठिकाणी काम केलं. त्यानंतर मुंढे डिस्टर्ब झाले, आपली चूक कबुली केली जात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. \"\n\nमहापौर दुटप्पी आहेत, या तुकाराम मुंढेंच्या आरोपावर ते म्हणाले, \"चार महिन्यांमध्ये तुकाराम मुंढेंनी आयुक्तांच्या फोनला साधं उत्तरं दिलं नाही, त्यावेळी नाही वाटला दुटप्पीपणा. महापालिकेतील छोटे छोटे निर्णय महापौर-उपमहापौर यांना कळवायला पाहिजे, हे कायद्यात लिहिलंय. ते मागचे दोन महिने कळवलं नाही, त्यावेळी नाही वाटला दुटप्पीपणा. तुकाराम मुंढे एवढं बोलल्यावरही आम्ही त्यांना विनंती करतो की, जनेतच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊया.\"\n\n\"तुम्ही जर महापौरांना अमुक माहिती दिली, तर याद राखा, मी तुकाराम मुंडे आहे,\" असं ते अधिकाऱ्यांना सांगतात आणि माझ्यावर मुस्कटदाबीचे आरोप करतात, असंही जोशी पुढे म्हणाले. \n\n(प्रवीण मुधोळकर यांनी दिलेल्या इनपुटसह)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...गा निवडून आली तर राष्ट्रवादी काँग्रेसला चार जागांवर विजय मिळवता आला. त्यामुळे विधानसभेला आपणच थोरले भाऊ असू, असा राष्ट्रवादीचा समज झाला होता. मात्र गेल्या काही दिवसात राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी भाजपचा रस्ता धरला आहे. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादी समसमान पातळीवर आले आहेत. एकमेकांची गरज असल्यानं निम्म्या-निम्म्या जागांवर दोघांचंही एकमत झालं आहे,\" असं अभय देशपांडे यांनी म्हटलं. \n\nजागा वाटपात 38 जागा मित्रपक्षांना सोडू. तसंच वेळ आल्यास आमच्या वाटच्या जागाही मित्रांसाठी सोडू, अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाघाटी दहा ते बारा दिवस सुरू होत्या. यातच सुशीलकुमार शिंदेंना मुख्यमंत्रिपद गमवावं लागलं आणि विलासराव देशमुख पुन्हा मुख्यमंत्री झाले,\" असंही चावके यांनी सांगितलं. \n\nयावेळी दोन्ही पक्षांनी नरमाईची भूमिका कशी घेतली याबद्दल बोलताना सुनील चावके यांनी म्हटलं, \"आता परिस्थिती बदलली आहे. दोन्ही पक्षांची शक्ती सारख्याच प्रमाणात कमी झाली आहे. दोन्ही पक्षांकडे निवडणूक लढवण्यासाठी सक्षम असे प्रत्येकी नव्वद ते शंभरच उमेदवार आहेत. त्यामुळेच मित्रपक्षांनाही 38 जागा सोडण्याची त्यांची तयारी आहे. एकूणच परिस्थितीवश राष्ट्रवादी आणि काँग्रेसला यावेळी जागावाटपासाठी फार बोलणी करण्याचीही गरज उरली नाही. जवळपास एकमतानंच जागावाटपाचं सूत्र ठरलं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...गांधीजींच्या एका झलकेनेही तृप्त होत होते. \"बस, देवाचे दर्शन होऊ दे,\" एवढं एकच त्यांचं मागणं होतं. \n\nशेख अब्दुल्ला तेव्हा तुरुंगात होते, महाराजांनी बापूंजीचे आपल्या महालात स्वागत केलं, तर दुसऱा स्वागत समारंभ बेगम अकबरजहाँ अब्दुल्लांनी आयोजित केला होता. \n\nमहाराजा हरीसिंह, महाराणी तारा देवी तसेच राजकुमार कर्ण सिंह यांनी महालातून बाहेर पडून बापूजींचे स्वागत केले होते. \n\nत्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली त्याबद्दल माहिती उपलब्ध नाही, परंतु बेगम अकबरजहाँच्या स्वागत समारंभात बापू मनापासून बोलले होते. \n\nत... उर्वरित लेख लिहा:","targets":"विश्वासात घेतलं. शेख अब्दुल्ला यांची सुटका झाली, काश्मिरी मुसलमानांना पाकिस्तानपासून वेगळे करण्याच्या मोहिमेत हा विश्वास कामी आला. \n\nजवाहरलाल- सरदार पटेल- शेख अब्दुल्ला या त्रिमूर्तीला गांधीजींचा आधार मिळाला आणि पुढची कथा लिहिली गेली. हीच गोष्ट आजचे सरकार पुसून टाकण्याच्या प्रयत्नात आहे. ही ऐतिहासिक गोष्ट घडवण्यात त्यांचा काहीही वाटा नव्हता, पण ती पुसून टाकण्यामध्ये मात्र अग्रेसर आहेत. \n\nपाकिस्तानने लष्कराच्या जोरावर काश्मीर हडपण्याचा प्रयत्न केला होता आणि भारत सरकारने आपल्या लष्करासह त्याचा सामना केला होता. महात्मा गांधीजींनी या लष्करी मोहिमेला पाठिंबा दिला होता, हेही आपण विसरून चालणार नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...गाणं असा होता. \n\nनिशा पहिल्यांदा लोकांकडे गाणं गाताना दिसली तो दिवस मला अजुनही आठवतो. मला फार दु:ख झालं होतं. \n\nलोकांनी, तिच्या घरच्यांनी तिला जसं आहे तसं स्वीकारलं असतं तर थोडीफार का होईना मदत झाली असती आणि आज ती काहीतरी करू शकली असती. \n\nतिला नाईलाज म्हणून या व्यवसायात यावं लागलं नसतं.\n\nप्रवीणच जेव्हा निशा होतो \n\nनिशासोबत जे झालं ते पाहून आधी मला खूप राग यायचा. पण तिच्या कामामुळे मला कधीच तिची शरम वाटली नाही. \n\nकारण ती खूश होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही खूश होतो. \n\nतृतीयपंथीयांच्या गट... उर्वरित लेख लिहा:","targets":"रुषांचीही छेड काढतात. मात्र निशा अशा पार्ट्यांमध्ये किंवा कुठेही फिरताना माझ्यासमोर टाळ्या न वाजवण्याची काळजी घेते. \n\nतसंच तृतीयपंथी लोक ज्या आवाजात आणि लहेजात बोलतात, त्या आवाजात ती बोलत नाही. \n\nतसं निशामध्ये मुलांसारखी ताकदही आहे. घरात असताना जेव्हा गंमतीत मारामारी होते तेव्हा तिला हरवणं इतकं सोपं नसतं. \n\nआधी माझे खूप मित्र होते. आता त्यातले बहुतांश मित्र दुरावले आहेत. मी तृतीयपंथीयांशी मी मैत्री करवून द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती. \n\nत्यांच्या डोक्यात फक्त सेक्सचाचा विचार होता. तृतीयपंथीयांबद्दल त्यांना गांभीर्य नव्हतं आणि त्यांना माझी विचारसरणी समजत नव्हती. \n\nनिशाच्या समूहाची प्रमुख मला जावई मानते. \n\nनिशाने लग्नाआधीच घर सोडलं होतं. त्याला आता दहा वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तेव्हापासून आजपर्यंत तिने घरच्यांशी संपर्क साधलेला नाही.\n\nती भावाचा आणि वडिलांचा चेहरा कधीही पाहू इच्छित नाही. तृतीयपंथी असल्यामुळे वडिलांच्या संपत्तीत तिचा काहीही वाटा नाही. \n\nवडिलांनंतर तिच्या मोठ्या भावांना संपत्तीचा वाटा मिळणार आहे. त्यामुळे तिची जागा कधी तयार होऊ देणार नाही. \n\nघरच्यांचा लग्नाचा आग्रह \n\nमाझ्या घरचे लोक माझ्यापासून शक्य तितके दूर राहतात. निशाला सोडेन तेव्हाच मला ते भेटतील, असं माझ्या नातेवाईकांनी मला निक्षून सांगितलं आहे. त्यामुळे त्यांच्यापासून मीही दूरच राहतो. \n\nमात्र गेल्या दोन वर्षांपासून मी एका मुलीशी लग्न करावं यासाठी माझ्या घरचे मागे लागले आहेत. माझं मतपरिवर्तन होईल असं त्यांना वाटतं.\n\nत्यांनी लग्नासाठी तीन स्थळंसुद्धा आणली आहेत. पण माझी अशी अट आहे की मी लग्नानंतरही निशाची साथ सोडणार नाही. त्यांना टाळण्यासाठी हे कारण मी त्यांना देतो. \n\nजेव्हा लग्नाची गोष्ट निघते तेव्हा निशा अस्वस्थ होई लागते. मी तिला सोडून जाईन अशी भीती तिला वाटते. \n\nम्हणूनच ती मला फेसबुक आणि व्हॉट्स अप वापरू देत नाही. ही दोन साधनं वापरली तर मी कुणाच्यातरी प्रेमात पडेन असं तिला वाटतं. हे सगळं ऐकलं की मला खूप हसू येतं. \n\nमाझी आई शेवटच्या दिवसात सांगायची की \"या सगळ्यात नको अडकून पडू. तारुण्याबरोबर हे सगळं निघून जाईल. स्त्रीमुळेच घर चालतं. तू सगळ्यात लहान आहे. मी गेल्यानंतर तुला कुणी विचारणार नाही.\"\n\nआता तिचं बोलणं मला खरं वाटू लागलं आहे. तेव्हा मी आईला, \"हे प्रेम असं कमी नाही होणार\" असं तिला म्हटलं होतं. (हे सांगताना विशालचा बांध..."} {"inputs":"...गात सुप्तपणे आकाराला आली आहे. \n\nदुसरीकडे आपल्याला मुस्लीम मतांची गरज नाही, अशा मग्रुरीत भाजपचं एकूण वर्तन राहिलं आहे आणि 'हिंदू' मतांचं जास्तीत जास्त ध्रुवीकरण करायला पक्षाची ही भूमिका उपयुक्तच आहे. त्यामुळे हे दोन समाजघटक भाजपचे स्पष्ट आणि नैसर्गिक विरोधक ठरू शकतात, अशी स्थिती आहे. म्हणूनच, त्यांची राजकीय युती करण्याची कल्पना कागदावर तरी नक्कीच आकर्षक आहे. \n\nसारांश, अस्थिर राजकीय परिस्थितीमध्ये छोट्या पक्षांना असणार्‍या संधी आणि भाजपच्या हिंदू राजकारणात बाजूला ढकलल्या जाणार्‍या दोन समूहांच्या ऐ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यार होतील, त्यातून प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन प्रकल्पाला बळ मिळेल की धक्का पोहोचेल, हा प्रश्न आहेच. जर प्रकाश आंबेडकर यांचे OBC अनुयायी काही प्रमाणात त्यांच्यापासून दुरावले तर विधानसभा निवडणुकीत भारिपला या आघाडीचा काहीच फायदा होणार नाही. \n\nशिवाय, महाराष्ट्रात ओवेसींना गेल्या खेपेला जे यश मिळालं ते तात्कालिक अस्वस्थता आणि स्थानिक निराशा यांमधून मिळालेलं होतं. महाराष्ट्रात त्यांचा एकनिष्ठ मतदारवर्ग आहे आणि तो त्यांच्या सूचनेप्रमाणे मतांचं हस्तांतरण करेल, याची शाश्वती नाही. किंबहुना गेल्या चारेक वर्षांत हैदराबादच्या बाहेर जिथेजिथे शिरकाव करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तिथे त्यांना अपयशच आलं. मग (हैदराबाद आणि परिसराच्या बाहेर) एकनिष्ठ मतदार तयार करणं तर दूरच. \n\nअशा परिस्थितीत ओवेसी सांगतात म्हणून भारिपच्या उमेदवारांना मुस्लीम मतदार किती प्रमाणात मतं देतील, हे गुलदस्त्यातच आहे. \n\nत्या बदल्यात ओवेसी भारिपला तेलंगणात विधानसभेसाठी जागा देणार का, हे स्पष्ट झालेलं नाही. तिथे त्यांचे आता सात आमदार आहेत. तिथे जर आंबेडकरांच्या पक्षाला जागा मिळाल्या तर प्रकाश आंबेडकर यांच्या राजकरणात एक महत्त्वाचा टप्पा गाठला जाईल. \n\nआंबेडकरांची स्वप्नं\n\nप्रकाश आंबेडकरांचं राजकारण हे काँग्रेस-उत्तर काळातील राजकारण आहे. त्यामुळे अगदी 1989-90 पासून त्यांनी दोन बाबींचा पाठपुरावा केलेला दिसतो. एक म्हणजे केवळ दलितांचं राजकारण न करता 'दलित-बहुजन' आघाडी हा आधार मानून व्यापक राजकारण करायचं आणि दुसरी म्हणजे महाराष्ट्रापुरता विचार न करता अखिल भारतीय राजकारणाची चौकट डोळ्यापुढे ठेवायची. \n\nओवेसींबरोबर जाण्याने त्यांच्या बहुजन राजकारणाला फारसं बळ मिळण्याची शक्यता नाही, मग निदान त्यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला थोडी धुगधुगी मिळेल का? जर त्यांना राज्यात दोन किंवा जास्त खासदार निवडून आणता आले आणि तेलंगणात आपला पसारा वाढवण्याची संधी मिळाली तर ही आघाडी त्यांच्या फायद्याची ठरेल, अन्यथा तो एक फसवा प्रयोग ठरेल. \n\nदुसरीकडे, ओवेसींना यातून का मिळेल? \n\nकदाचित महाराष्ट्रातून MIMला एखादा खासदार निवडून आणता येईल, पुढे राज्यात आमदारांची संख्या चार-पाच पर्यंत नेता येईल आणि प्रथमच तेलंगणाच्या बाहेर पाऊल टाकता येईल. प्रकाश आंबेडकर यांच्याप्रमाणेच MIMला मोठं स्वप्न पडतंय. देशभरातील मुस्लिमांचं नेतृत्व हे त्यांचं स्वप्न आहे. \n\nभारतातील मुस्लीम राजकारणाचे आतापर्यंतचे..."} {"inputs":"...गातला पहिला तरुण होता.\n\nज्युलियासाठी वाट सोपी नव्हती. त्यांना बाळाची आई होण्यासाठी एका मुलीचा शोध घ्यायचा होता. शिवाय, इस्राईलच्या कोर्टाकडून परवानगीही घ्यावी लागणार होती. \n\nवकील इरीट रोसेनब्लम यांच्या मदतीने ज्युलिया आणि व्लॅड यांना रशियन मूळ असलेली एक इस्रायली महिला सापडली. बरूचचे स्पर्म वापरण्याची परवानगी मिळवण्यासाठी ते कोर्टात गेले. कोर्टात खटलाही जिंकले. मात्र, एक-दोन आठवड्याच्या आतच त्या मुलीला दुसरा जोडीदार मिळाला आणि ती निघून गेली. \n\nज्युलिया सांगतात, \"आम्हाला एक दुसरी मुलगी भेटली. खूप ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं. त्याच्या डोळ्यातच प्रेम आणि आनंद मला दिसला. तो खूप चांगला होता, यात शंकाच नाही.\"\n\nफोटो दाखवताना ज्युलिया लियातला त्याच्याविषयी सांगत होत्या. बरूचला आयुष्य किती आवडायचं, तो किती हुशार होता. त्याला लोकांमध्ये मिसळायला आवडायचं. त्याला स्वयंपाक करायला आवडायचं. त्याचे मित्र किती चांगले होते, सगळं त्या सांगत होत्या. \n\nत्याक्षणी लियातने ठरवलं की तिला बरूचच्या बाळाची आई व्हायचं आहे. ज्याला ती कधीच भेटली नव्हती, ज्याचा पाच वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, तिला अशा एका तरुणाच्या बाळाची आई व्हायचं होतं. \n\nबरूचचे स्पर्म इतर कुणाला वापरता येऊ नये आणि त्याची मालकी लियातला मिळावी, यासाठी लियात आणि ज्युलिया आणि व्लॅड यांनी एक करार केला. तसंच या करारात ज्युलिया आणि व्लॅड यांना बाळाला भेटण्यासाठीची कायदेशीर तरतूद होती. \n\nज्युलिया सांगतात, \"बाळाला भेटण्याचा आमचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी तो करार होता. बरूचची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळं करत होतो. शिवाय आम्हाला नातवंड मिळावी, हादेखील उद्देश होता.\"\n\nया सर्व व्यवहारात कुठेच पैशाची देवाणघेवाण नव्हती. ज्युलिया आणि व्लॅडसाठी हे खूप महत्त्वाचं होतं. कारण, तसं केल्यास पैशाच्या हव्यासामुळे चुकीच्या व्यक्तीकडून गैरफायदा घेतला जाण्याची शक्यता होती. \n\nयानंतर ज्युलिया आणि लियात यांना समाजसेवकाला भेटावं लागलं. त्याने त्यांच्या नात्यात भविष्यात कुठले वाद उद्भवू शकतात, याविषयी चर्चा केली. अगदी बाळाचं नाव काय ठेवायचं, यावरून भांडण झाल्यास काय कराल, असंही विचारलं. त्या काळात ज्युलियाला वाटत होतं जणू संपूर्ण न्यायव्यवस्था देव असल्यासारखी वागतेय. एका जीवाने जगावं की जगू नये, याचा निर्णय ते घेत होते. \n\nत्या सांगतात, \"आणि या गुणी मुलीला माझ्या उत्तरांमुळे खूप त्रास झाला.\"\n\nअशी सगळी लढाई पार केल्यानंतर लियातने आयव्हीएफ केलं. मात्र, पहिली फेरी अपयशी ठरली. \n\nती सांगते, \"त्यावेळी फक्त एकच अंडं होतं. हा माझ्यासाठी धक्काच होता. कारण ते जास्त असतील, अशी माझी अपेक्षा होती. ते एकच असल्यामुळे त्यापासून एम्ब्रियो तयार होऊ शकला नाही. \"\n\nलियातने या सगळ्या गोष्टी खूप सकारात्मकतेने घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंडाशयातल्या अंड्यांची संख्या वाढवण्यासाठी तिने औषधोपचार घेतल्यानंतरही दुसऱ्या वेळीसुद्धा एकच अंडं तयार झालं होतं.\n\n\"त्यांनी ते अंडं फर्टिलाईज केलं. मला एक दिवस वाट बघावी लागली. त्या अंड्यापासून..."} {"inputs":"...गितलं आहे. \n\nएकनाथ खडसे यांनी भाजपचा राजीनामा दिल्याचंही पाटील यांनी स्पष्ट केलंय.\n\nआज एकनाथ खडसे यांनी फोन करून भाजपचा राजीनामा दिल्याचं पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीत आम्ही स्वागत करत आहोत, असं जयंत पाटील म्हणाले. \n\nभाजपचे काही आमदारही राष्ट्रवादीत येण्याच्या तयारीत आहेत. ते कोरोनाचा काळ संपल्यानंतर येतील असं पाटील यांनी सांगितलं आहे. \n\nतत्पूर्वी बीबीशी बोलताना 'मी भाजपचा राजीनामा देणार आहे,' असं एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं होतं.\n\nगेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...गीता दत्त सर्वांत मस्त कॅबरे गायच्या. एस. डी. आणि आर. डी. बर्मन यांच्यानंतर ओ. पी. नय्यर यांनी कॅबेरेला सर्वोत्तम संगीत दिल्याचं ते सांगतात. \n\n'अपना देश' सिनेमातील कॅबेरे 'दुनिया में लोगों को, धोका कहीं हो जाता है...' या गाण्यात आर. डीं. बर्मननी संगीत तर दिलं आहेच, शिवाय आशा भोसलेसोबत गाणं गायलंही आहे. \n\nलता मंगेशकर यांनी खूप कमी कॅबरे गायले आहेत. 'इंतकाम' सिनेमातील हेलनवर चित्रित 'आ जाने जा' हा कॅबरे लता मंगेशकर यांनी गायला आहे. \n\nकॅबेरे आणि व्हॅम्पचे नाते\n\nशर्मिला टागोरपासून अनेक हिरोईन्सने कॅ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ै ये ज़िंदगानी' गाणं किंवा 'गुंडे'मध्ये प्रियंका चोप्राचा कॅबरे. \n\nकॅबेरेचा काळ\n\nकॅबेरेला बॉक्स ऑफिसवर गर्दी खेचण्याचा विश्वासार्ह मार्ग मानलं जायचं, यात शंका नाही. या गाण्यांमध्ये सेक्स अपील आणि सेंशुअॅलिटी असायची. \n\nमात्र त्यासोबतच संगीत आणि नृत्याचा एक फॉर्म म्हणून हिंदी सिनेमांमध्ये कॅबरे एक कला मानली गेली, हेही तितकेच खरे. \n\nकॅबरेच्या सीमेत राहूनदेखील अनेक भावना व्यक्त केल्या जाऊ शकत होत्या. पवन झा उदाहरण देतात 'बॉन्ड 303' सिनेमातील हेलनच्या कॅबेऱ्याचं. यात हेलन गुप्तहेर असलेल्या जितेंद्रला गुगलप्रमाणे त्याला हव्या असलेल्या ठिकाणाचा संपूर्ण नकाशा कॅबेरेच्या माध्यमातून सांगते - 'माहिम से आगे वो पुल है, उसके बाएँ तू मूड जाना, आगे फिर थोडी उँचाईं है, कोने में है मैखाना'.\n\nकिंवा मग 1978 साली आलेला सिनेमा 'हिरालाल पन्नालाल'. यात एक वडील अनेक वर्षांपूर्वी हरवलेल्या आपल्या मुलीला, म्हणजेच झीनत अमानला भेटतात. त्यावेळी जझीनत अमान एक उदास कॅबेरे करत असते. \n\nशेवटी एक उल्लेख करायलाच हवा. तो म्हणजे 1973 साली आलेला 'धर्मा'चा. या सिनेमात त्या काळच्या गाजलेल्या पाच कॅबेरे डान्सर एकत्र दिसल्या होत्या - हेलन, जयश्री, बिंदू, सोनिया आणि फरयाल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...गीबेरंगी झालेलं वातावरण तिनं तिच्या आयुष्यांत पूर्वी कधीच अनुभवलेलं नव्हतं. तिला या सगळ्यातून एक वेगळी ऊर्जा मिळाल्याचं तिनं सांगितलं.\n\nकेवळ या शिक्षिकेलाच नव्हे तर संपूर्ण रशियात हे वातावरण दिसून आलं.\n\nपरंतु, एक विरोधाभासही दिसून आला. रशियातल्या आजवरच्या इतिहासातले हे बहुसांस्कृतिक क्षण असताना रशिया मात्र राजकीयदृष्ट्या एकछत्री अंमलाखाली आहे. \n\nत्याचबरोबर गेल्या 5 वर्षांत जगभरातल्या माध्यमांमधून रशियाबद्दल फारसं चांगलं बोललं गेलेलं नाही. \n\nयुक्रेन आणि सीरियामधली युद्ध, अमेरिकी निवडणुकांमधल्या स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि आनंदी वाटला.\n\nमानवी मूल्य जपणारा हा देश आहे, असा संदेशही सगळ्यांपर्यंत पोहोचला. ही गोष्ट या वर्ल्डकपशिवाय शक्य झाली नसती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...गुंतवणूक झाली. उलट भारतातील शेअर बाजार किंवा उद्योग क्षेत्रं इमर्जिंग म्हणजे विकसनशील असलं तरी भारताबद्दल परदेशात विश्वास वाटतो आहे, हे चांगलं चित्र आहे. ''\n\nआपला मुद्दा आणखी स्पष्ट करताना दाणी म्हणतात, 'टेस्ला सारखी कंपनी भारतात पाय रोवायचा प्रयत्न करत आहे. परदेशी कंपन्या विचारपूर्वक आपली गुंतवणूक करतात. ती कमी मुदतीसाठी किंवा लगेच काढून घेण्यासाठी नसते. अशावेळी जर टेस्ला, अॅमेझॉन, किया सारख्या परकीय कंपन्या भारतात येत असतील तर आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हे चांगलं चिन्ह आहे. येणारा काळ आश्वासक आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"शेअर बाजारातील परकीय गुंतवणूक इतक्यात थांबणार नाही. पण, नजीकच्या काळात तात्पुरता एखादा स्लो डाऊन येऊ शकतो. अर्थसंकल्पाच्या महिन्यातही शेअर बाजारात चढ-उतार होऊ शकतात. पण, दीर्घ मुदतीचे गुंतवणूकदार असाल तर त्यांना घाबरण्याची गरज नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...गुन्हा केला आहे, अशा नजरेनं लोक पाहायचे. माझ्या कुटुंबीयांनाही बरंच सहन करावं लागलं,\" त्या सांगतात. \n\nआम्रपाली आता पुन्हा आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत.\n\n\"उपचारांसाठी बराच खर्च होत होता. राजकारणी मंडळींनी पुढे येऊन मदतीची आश्वासनं तर दिली, पण हाती फार काही पडलं नाही. सरकारनं जाहीर केलेली मदत मिळवण्यासाठीही खेटे घालावे लागले,\" त्या पुढे म्हणाल्या.\n\n\"पैशाचा मुद्दा बाजूला ठेवला तरी एक माणूस म्हणून मला मिळालेली वागणूक विसरता येणार नाही. मला साथ देण्याऐवजी, आता या मुलीचं पुढे काय होणार, तिच्याशी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी अजून संपलेली नाही. \n\n \"अशी घटना घडल्यावर कुणालाही वाटतंच की आमच्यासोबत ज्यांनी हे सारं केलं त्यांना तशीच शिक्षा व्हायला हवी. पण एखाद्या अतिरेक्याला फाशी देऊन त्यांची शरीरं फक्त आपण नष्ट करतो. त्यांच्या विचारांचं काय?\"\n\n\"प्रत्येक लढाई तलवारींनी किंवा बंदूकांनी लढली जात नाही. मलाला युसूफजाई एकदा म्हणाली होती, बंदूकीची गोळी दहशतवाद्यांना मारू शकते, पण शिक्षणानं दहशतवादच नष्ट करता येतो.\"\n\n\"माझ्या मनात कुणाविषयी कुठलाही राग नाही, पण मी शांतही बसणार नाही. माझी लढाई सुरूच राहील.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...गुरुजी आणि त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटांच्या मालिकेबाबत बोलताना सुधाताई म्हणतात, \"24 डिसेंबर 1944 रोजी गुरुजींच्या वाढदिवशीच माझा भाऊ वारला आणि 13 फेब्रुवारी 1946 रोजी माझे वडील वारले. गुरुजींना या धक्क्यांनी खचले. सगळ्या कुटुंबावर त्या मृत्यूने आघात केला.\"\n\nसाने गुरुजी बोर्डीला आल्यावर त्यांच्याशी अधूनमधून बोलणं व्हायचं असं सुधाताई सांगतात. आज वयाच्या 85 व्या वर्षीही त्यांच्या डोळ्यांसमोर साने गुरुजींची प्रतिमा उभी राहाते. \n\n\"पॅरोलवर सुटून आल्यावर वडिलांची ते सेवा करायला थांबले होते. पण दि... उर्वरित लेख लिहा:","targets":"क लिहिलं आहे.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"साने गुरुजी 1930 च्या दशकात डाव्या कम्युनिस्ट विचारांच्या संपर्कात आले होते. 1936 च्या प्रांतिक सरकारमध्येही काँग्रेसने रॅडिकल भूमिका घ्यावी असं त्यांचं मत होतं. \n\nदुसरं महायुद्ध सुरू झाल्यावर काँग्रेस आणि डाव्यांनी युद्धविरोधी भूमिका घेतली होती. पण रशिया युद्धात उतरल्यावर डाव्यांनी रशियाला पोषक भूमिका घेतली. त्यामुळे साने गुरुजी डाव्यांपासून दूर गेले. तोवर इकडे त्यांच्यापासून काँग्रेसही दुरावली होती. \n\nसगळ्या बाजूंनी ते एकटे पडले होते. 1946 सालच्या काँग्रेसच्या अंतरिम सरकारमुळेही त्यांना आपली निराशा झाली असं वाटू लागलं. आपण सर्वांना एकत्र येऊन स्वातंत्र्यासाठी लढायला सांगितलं, पण आपण ते ध्येय नीट साध्य करत आहोत का असे प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले.\"\n\nस्वातंत्र्यानंतर या गरिबांचं काय होणार असे प्रश्न त्यांच्या मनात येऊ लागले. तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांची आर्थिक ओढाताण होऊ लागली होती. या वैफल्यावर ते सार्वजनिकरित्या बोलत नसले तरी त्यांनी तेव्हा लिहिलेल्या पत्रांमधून देशाच्या स्थितीबाबत निर्माण झालेले नकारात्मक विचार दिसून येतात, असं रेडकर सांगतात.\n\nतेव्हाचे राजकारण आणि साने गुरुजी यांच्याबद्दल लिखाण करणारे लेखक, पत्रकार प्रभाकर पाध्ये यांनी 1946 साली 'तीन तपस्वी' या पुस्तकात लिहून ठेवले आहे. \n\nया ग्रंथात पाध्ये लिहितात, \"साने गुरुजींच्या सत्वशीलतेच्या तेजाने नोकरशाहीच्या नेत्रास अंधत्व आले, एवढेच नव्हे तर कित्येक काँग्रेसभक्तांनाही ते तेज सहन होईनासे झाले. \n\nज्यांची काँग्रेसभक्ती विशुद्ध देशप्रेमातून निर्माण न होता सत्ताभिलाषेतून निर्माण झाली होती अशा काही काँग्रेसश्रेष्ठींना (अधिग्रहणाच्या काळात) साने गुरुजींच्या तेजाचा उपद्रव वाटू लागला आणि आजसुद्धा ऑगस्ट आंदोलनाचा उज्ज्वल आणि उदात्त पुरस्कार करणाऱ्या साने गुरुजींची काही काँग्रेस नेत्यांना अडचण वाटू लागली आहे.\"\n\nप्रभाकर पाध्ये यांनी लिहिलेल्या या ओळींमधून उत्तरायुष्यात त्यांची कशी कोंडी झाली असेल याचा अंदाज बांधता येतो.\n\nटोकाची परोपकारीवृत्ती आणि खालावलेली आर्थिक स्थिती \n\nसाने गुरुजी टोकाचे परोपकारी होते असे रेडकर सांगतात. \"एखादा नाडलेला माणूस आला की त्याला एका पुस्तकाचा कॉपीराइट देऊन टाकत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली होती\", असं सांगत गुरूजींच्या परोपकारी वृत्तीबद्दल सुधाताई साने..."} {"inputs":"...गे न हटता संघर्ष करायचे ठरवले. तब्बल 20 वर्षे त्यांनी त्यांनी 600 हून अधिक महिलांना न्याय मिळवून दिला आणि पुरुषांच्या अत्याचारांपासून त्यांची सुटका केली.\n\nराजघराण्यांकडून झालेला विरोध \n\nकोणत्या ना कोणत्या बहाण्याने त्या कुटुंबांमध्ये प्रवेश करत आणि महिलांशी मैत्री करून त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळवत. यानंतर पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने त्या महिलांना न्याय मिळवून देत.\n\nत्यांनी लिहिले, \"कधीकधी मला असं वाटतं की मला काहीच माहीत नाही, मला माझा प्रवास मध्येच सोडावा लागेल. पण माझे... उर्वरित लेख लिहा:","targets":"दिसेल.\"\n\nपण वकील म्हणून काम करण्यास सुरुवात केल्यानंतरही त्यांचा मार्ग सोपा नव्हता. कारण त्यावेळी न्यायाधीश स्त्रियांविरुद्ध पूर्वग्रहदूषित होते. ते पुरुष वकिलांचे युक्तिवाद अतिशय गांभीर्याने ऐकत असे पण महिला वकिलांकडे लक्ष दिले जात नव्हते.\n\nएका न्यायाधीशांनी त्यांना काय म्हटले याबाबतही कॉर्नेलिया यांनी लिहिले आहे. \"तुम्हाला इंग्रजी उत्तम येते पण याव्यतिरिक्त तुम्हाला काहीही येत नाही.\"\n\nमहिलांना वकिलीच्या क्षेत्रात प्रवेश मिळवून देण्याचे बहुतांश श्रेय कॉर्नेलिया यांना जाते. ब्रिटनच्या पहिल्या महिला बॅरिस्टर हेलेना नॉरमेंटन म्हणाल्या होत्या, \"कॉर्नेलिया सोराबजी दमदार पद्धतीने महिलांच्या हक्कासाठी लढल्या. महिलांना वकिली करण्याची परवानगी मिळावी यासाठी त्यांनी संघर्ष केला आणि यामुळेच मी आज वकील बनू शकले.\"\n\nवकिलीतून निवृत्ती घेतल्यानंतर त्या लंडन येथे स्थायिक झाल्या. 1954 साली 88 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...गेकर यांच्या आई रूपाताई पाटील निलंगेकर भाजपकडून निवडून आल्या. \n\n2009मध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्यानंतर विलासराव देशमुख यांनी तेथून काँग्रेसच्या जयवंत आवळे यांना निवडून आणलं. \n\nत्यानंतर 2014मध्ये भाजपचे सुनील गायकवाड यांनी बाजी मारली. ते जवळपास 2 लाख इतक्या मताधिक्यानं निवडून आले होते, असं स्थानिक पत्रकार सांगतात. \n\nउस्मानाबादमधून रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापलं\n\nशिवसेनेनं 22 मार्चला राज्यातील लोकसभेच्या 21 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. शिवसेनेकडून उस्मानाबादचे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल असं वाटत नाही.\"\n\nउस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2004 पर्यंत राखीव होता. 2009मध्ये तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील निवडून आले होते. त्यानंतर 2014मध्ये शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी तेथून विजय मिळवला होता.\n\nरवींद्र गायकवाड यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही वारंवार प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...गेले. मग घराघरात औक्षण करून मग ती मंदिरात नेण्यात आली आणि तिथे पूजा केली गेली. \n\nआपल्या साळूबाई, वाघजाई, मानाई आणि महालक्ष्मी या ग्रामदेवतांना लोकांनी एक गाऱ्हाणंही घातलं - 'गावदेवी आमच्या गावात खवले मांजर आहे. त्याचं रक्षण कर, त्यांची भरभराट होऊ दे. आमचा जसा सांभाळ करतेस तसा खवल्याचाही सांभाळ कर. तसंच तस्करी, चोरटा व्यापार यात अडकलेल्या लोकांना चांगली बुद्धी दे. जगातील खवले मांजर प्रजातीचं संरक्षण कर.' गावकऱ्यांनी खवले मांजराला वाचवण्याची शपथही घेतली. \n\nडुगवे गावचे माजी सरपंच महेंद्र डुगवे आता... उर्वरित लेख लिहा:","targets":"उकळत्या पाण्यात टाकलं जातं. हे काम करणारं रीतसर एक रॅकेट असल्याचं ते सांगतात. \n\nरत्नागिरीच्या गावांमध्ये खवले मांजराच्या संरक्षणासाठी असे बोर्ड लावलेले दिसतात\n\nगावात व्यापार करण्याच्या उद्देशाने फेरीवाले रानातल्या प्राण्यांची माहिती घेतात. काही हजार रुपयांच्या मोबदल्यात खवले मांजर पकडून दिले जातात. त्यांच्या खवल्यांची किंमत मात्री आंतरराष्ट्रीय तस्करीत लाखोंमध्ये असते. तस्करीत सहभागी होऊ नये म्हणून सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने गावकऱ्यांना उपजिविकेचा मार्ग म्हणून फायदेशीर शेती करायला मदत केली आहे. \n\nगेल्या काही वर्षांमध्ये या तस्करीत वाढ झाल्याचं समोर येतं. आंतरराष्ट्रीय पातळीवर तस्करी होण्याऱ्या सस्तन प्राण्यांमध्ये खवले मांजराचं प्रमाण अधिक असल्याचं WWF या संस्थेनेही म्हटलंय. चीन आणि व्हिएतनाममध्ये याला खूप मागणी आहे. मांस खाण्यासाठी तर खवलं पारंपरिक चीनी औषध आणि जडीबुटीमध्ये वापरली जातात. त्यात दमा आणि संधीवातावर उपचार करण्याचे गुणधर्म असल्याचा दावा केला जातो. WWFने वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या माहितीनुसार 2011 ते 2013 या तीन वर्षांमध्ये जगभरात 2 लाख 33 हजार 980 खवले मांजर मारले गेले. \n\nखवले मांजर नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी या प्राण्याच्या व्यापाराचे मार्ग बंद करणं तसंच अवैध मार्गाने होणारी तस्करी रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय कराराची घोषणा WWF आणि TRAFFIC या संस्थांनी 2016 साली केली. पुढे 2019 साली कडक निर्बंध असतानाही खवले मांजराची मोठ्या प्रमाणात तस्करी झाल्यावर चिंताही व्यक्त केली.\n\nरत्नागिरी जिल्ह्यात खवले मांजराला संरक्षण\n\nखवले मांजराचं संरक्षण करण्यासाठी सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेने वनविभाग आणि पोलीस यांच्या मदतीने गेल्या चार वर्षांमध्ये रत्नागिरी जिल्हयाच्या प्रत्येक तालुक्यात मीटिंग घेतली. गावचे सरपंच, तंटामुक्त समिती, पोलीस पाटलांसह लोकांनाही सहभागी करून घेतलं गेलं. खवले मांजराविषयी लोकांनी पुढे येऊन माहिती द्यावी यासाठी सभा, सार्वजनिक कार्यक्रम करण्यासोबतच जागोजागी फलकही लावले गेले. \n\nरात्रीच्या वेळी खवले मांजराची ट्रॅप कॅमेऱ्यात टिपलेली हालचाल\n\nया जनजागृतीचा परिणाम असा झाला की लोकांनी खवले मांजराच्या अधिवासाविषयी माहिती द्यायला सुरुवात केली. \"त्या माहितीच्या आधारे रत्नागिरी जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. त्यानुसार 50 ते 60 पँगोलिन्सच्या अॅक्टिव्हिटी आणि त्यांची..."} {"inputs":"...गेलेली व्यक्ती विचारते- नोटेमध्ये मायक्रोचिप आहे का?\n\nनोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतर अशाप्रकारच्या बातम्या तुम्हीही न्यूज चॅनेल्सवर ऐकल्या असतील. \n\nअनुराग कश्यपना मीडियाचं वावडं आहे का? \n\nया प्रश्नाचं उत्तर देताना अनुराग कश्यप आपल्या लहानपणीची एक आठवण सांगतात. \n\n\"जेव्हा आम्ही मोठे होत होतो, तेव्हा आमचे वडील नेहमी सांगायचे की, वर्तमानपत्रं वाचा. जगात काय सुरू आहे, हे कळायला हवं. छापून आलेला शब्द महत्त्वाचा मानला जातो, सत्य मानला जातो. आपण चित्रपटांमध्येही पाहतो की, पत्रकार हा नेहमी गरीब असतो.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोलण्यासाठी धाडस लागत नाही, नियत लागते. आता असं वाटायला लागलंय की, जर तुम्ही पाचपेक्षा जास्तवेळा खरं बोललात तर परमवीर चक्र दिलं जाईल. आपला देश आता अशा परिस्थिती येऊन पोहोचला आहे. काही ठराविक लोकच अर्थव्यवस्था, बातम्या, सरकार, सिस्टीम...सगळंच नियंत्रित करत आहेत.\"\n\nअनुराग कश्यप यांनी म्हटलं, \"या लोकांना वाटतंय की, आपण सगळ्यांनी हिंदू-मुस्लिमसारख्या वादात अडकून पडावं. मग प्रश्न मजुरांचं स्थलांतर असो की कोव्हिड-19. सध्याचा काळ असा आहे की, आपण काही बोलूही शकत नाही. कारण ही सिस्टीम आपल्याला काही बोलू देत नाही.\" \n\nआपल्याला स्वतःचे मार्ग शोधावे लागतातच. कायद्याचा, संविधानाचा अभ्यास करायला हवा. \n\nपहिला चित्रपट पांच, ब्लॅक फ्रायडेपासून उडता पंजाब प्रोड्युस करण्यापर्यंत अनुराग कश्यपना कधी सेन्सॉर बोर्ड, कधी कोर्टाची लढाई लढावी लागली. यावेळी अनुराग कश्यपना कायद्याचा अभ्यास करणं उपयोगी ठरलं. \n\nते सांगतात, \"चित्रपट बनवण्याआधी राज्यघटना, कायद्याचा अभ्यास करावा असा सल्लाच मी देतो. ज्या गोष्टीसाठी आपण लढू शकतो, चित्रपटात त्याच उतराव्यात. कारण सिनेमा हे इतकं स्वस्त माध्यम नाहीये. पैसा आणि अनेक लोकांचे श्रम गुंतलेले असतात. त्यामुळे मला जर माझं म्हणणं मांडायचं असेल तर कायद्याच्या चौकटीत राहूनच मांडावं लागेल. माझे अनेक चित्रपट वादात सापडले होते. पण शेवटी विजयाचा मार्ग खडतरच असतो.\" \n\n'नायक' आवडत नसलेला दिग्दर्शक?\n\n'चोक्ड' चित्रपटातील एक सीन शूटिंगच्याच वेळी कापण्यात आला. या प्रसंगात दोन लोक एकमेकांसोबत बोलत असतात. एकजण म्हणतो की, पीएम मोदींनी आपलं घरदार सोडलं आहे. दुसरा माणूस उत्तर देतो- इंदिरा गांधींनीसुद्धा घर सोडलं होतं. \n\nअनुराग यांनी म्हटलं, \"पंतप्रधानांना देशानं नायक बनवून ठेवलं आहे. नायक बनवण्याच्या नादात त्यांनी घराचा त्याग केला, यासारख्या कथा रचल्या गेल्या. अशा कथाकहाण्या रचून तुम्ही एखाद्या व्यक्तिला मायथॉलॉजी (पुराणकथा) बनवत आहात. मी स्वतःबद्दलही विकिपीडियावर वाचतो की, या माणसानं रस्त्यावर दिवस काढले होते. मायथॉलॉजीचा अर्थच एखादी गोष्ट सत्य नसणं हा आहे. सत्याच्या आसपास जाणारी ही कथा आहे, हेच लोकांच्या लक्षात येत नाही. मी माझ्या संघर्षाबद्दलही अशा कथा ऐकल्या आहेत. \n\nमला स्वतःला संघर्ष करून आनंद मिळाला आहे. मी स्ट्रगल केला, कारण ती माझी 'चॉइस' होती. पण लोक हे लक्षात घेत नाहीत. पंतप्रधान मोदींनादेखील ही गोष्ट लागू होते...."} {"inputs":"...गोष्टीचा तुटवडा होणं, हे काहीसं न टाळता येण्याजोगं आहे.\"\n\nभारतातल्या लस उत्पादनावर परिणाम\n\nभारतामध्ये सध्या 2 लशींना परवानगी देण्यात आलीय. ऑक्सफर्ड - अॅस्ट्राझेनकाची लस भारतात कोव्हिशील्ड नावाने मिळतेय. तर भारतीय कंपनीने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनलाही परवानगी देण्यात आलेली आहे. \n\nसिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेल्या कोव्हिशील्डचे जानेवारीपासून 13 कोटी डोसेस देशात वापरण्यात आले आहेत वा निर्यात करण्यात आले आहेत. \n\nबंगळुरूमधलं लस साठवणारं केंद्र\n\nदेशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ख अदर पूनावाला यांनी जानेवारीत सूचित केलं होतं.\n\nपण कोव्हिशील्डसाठी आपल्यासोबत केलेला करार पूर्ण करण्यात येणार का अशी चौकशी बांगलादेशने केल्यानंतर, लशीच्या निर्यातीवर कोणतेही निर्बंध नसल्याचं नंतर भारत सरकारने स्पष्ट केलं होतं. \n\nभारतातल्या लशी कोणाला मिळणार?\n\nभारतातल्या सिरम इन्स्टिट्यूटने युनायटेड नेशन्सच्या कोव्हॅक्स गटाला पाठिंबा दिलाय. हा गट कमी आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांना लस पुरवणार आहे. \n\nकोव्हॅक्सला अॅस्ट्राझेनका किंवा नोवाव्हॅक्स लशीचे 20 कोटी डोस देण्याचं सिरमने सप्टेंबर 2020मध्ये मान्य केलं होतं. \n\nयाशिवाय अॅस्ट्राझेनकाच्या लशीचे 90 कोटी डोसेस आणि नोवाव्हॅक्सचे 14.5 कोटी डोस पुरवण्यासाठी सिरमने द्विपक्षीय व्यापारी करार केल्याचं युनायटेड नेशन्सची आकडेवारी सांगते. \n\nभारत सरकारनेही अनेक देशांना, विशेषतः दक्षिण आशियातल्या व्यापारी देशांना लशीचे डोस दान दिले आहे. \n\nआतापर्यंत भारत सरकारने जगभरात चीनपेक्षाही अधिक लशी दान केल्या आहेत. युनायटेड नेशन्सच्या आकडेवारीनुसार चीनने जगभरातल्या देशांना लशीचे 73 लाख डोस दिले आहेत. तर भारताने 80 लाख डोस दिले आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ग्ज कॉलेज लंडनमधील डॉ. नॅटली मॅक्डरमॉट सांगतात, \"विषाणूमुळे रोगप्रतिकारक यंत्रणेचा समतोल ढासळतो आणि त्यामुळे सूज येते. विषाणू हे कसं करतो, हे अजून कळलेलं नाही.\"\n\nफुफ्फुसाला आलेल्या या सूजेलाच न्युमोनिया म्हणतात. हा विषाणू तोंडावाटे श्वसननलिकेतून फुफ्फुसात गेल्यावर तिथे छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्या (एअर सॅक) तयार करतो.\n\nफुफ्फुस हा शरीरातला तो अवयव आहे जिथून ऑक्सिजन संपूर्ण शरीरात पसरतो आणि कार्बन डाय ऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो. \n\nमात्र, कोरोनाने तयार केलेल्या छोट्या-छोट्या हवेच्या पिशव्यांमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झालेले दोन रुग्ण धडधाकट होते. \n\nमात्र, दोघंही खूप सिगारेट ओढायचे. त्यामुळे कदाचित त्यांची फुफ्फुसं कमकुवत झाली असावीत. \n\nकोरोना विषाणूमुळे झालेला पहिला मृत्यू हा 61 वर्षांच्या पुरुषाचा होता. ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांना गंभीर स्वरुपाचा न्यूमोनिया होता. \n\nत्यांना श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. \n\nमात्र, पुढे त्यांचं फुफ्फुस निकामी झालं. हृदयाचे ठोके थांबले. हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर 11 दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. \n\nदुसरा रुग्ण 69 वर्षांची व्यक्ती होती. त्यांनाही श्वसनाचा त्रास होता. \n\nत्यांनाही ईसीएमओ मशीनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, तेही दगावले. त्यांचा रक्तदाब (ब्लड प्रेशर) कमी होत होता. शिवाय त्यांना न्यूमोनियाही होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ग्णाचा मृतदेह स्वीकारत नाहीत. अशा अनेक घटना रुग्णालयात घडलेल्या आहेत. \n\nफर्नेस ऑपरेटर अरुण साळवे सांगतात, \"काही नातेवाईक तिरस्काराच्या भावनेने येतात. म्हणतात, आम्हाला नाही पाहायचं. सर्वकाही तुम्हीच करा. दुरूनही मृतदेहाचं दर्शन घेत नाहीत. तर काही वेळा नातेवाईक येतच नाहीत.\"\n\nतर उमेश सांगतात, \"गेल्या काही दिवसांत मला एक गोष्ट मनात खटकली आहे. मध्यमवर्गीय नातेवाईक मृतदेहासोबत स्मशानात येतायत. पण उच्चभू लोक येत नाहीत. बहुदा हे माझं निरीक्षण असेल. पण मला ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली आहे.\" \n\n'घरी जरा जरी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नात आधीपासून मृतदेह असतील तर अँब्युलन्स इतर ठिकाणी पाठवता येईल,\" असं ते पुढे म्हणाले. \n\nकाहीवेळा 4-5 अँब्युलन्स या ठिकाणी उभ्या असतात, कारण एका मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी दीड-दोन तास लागतात. त्यानंतर फर्नेस स्वच्छ करावा लागतो. त्यामुळे नातेवाईक, अॅम्ब्युलन्स यांना ताटकळत रहावं लागतं, असं स्पष्टीकरण ते देतात. \n\nमी लोकसेवा करतोय…\n\nउदय जाधव यांना निवृत्त होण्यासाठी फक्त आठ महिने शिल्लक आहेत. बीबीसीशी चर्चा करत असताना जाधव पीपीई किट चढवून तयार होत होते. बहुदा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह येणार होता.\n\nउदय जाधव म्हणतात, \"मी जे काम करतो आहे, ही लोकसेवाच आहे या भावनेने मी करतो. या महामारीचा सर्वांना एकजुटीने सामना करायचा आहे. पालिका अधिकारी, कर्मचारी प्रत्येकावर एक जबाबदारी आहे. लोकांच्या मृतदेहाची योग्य विल्हेवाट लावणं ही जबाबदारी माझ्यावर आहे. मला ती योग्य पद्धतीने पूर्ण करावीच लागेल. सेवा म्हणून मी हे काम करतो.\" \n\n\"काही नातेवाईक येतात. तर, काही मृत झालेल्या रुग्णांचे नातेवाईक येत नाहीत. मग, आपणच मनात देवाचं नाव घेवून त्यांना शेवटचा निरोप द्यायचा. मृतदेह नष्ट झाल्यानंतर अस्थी गोळा केल्या जातात. काही नातेवाईक अस्थी घेवून जातात, तर काही अस्थी नको असं म्हणतात. मग एकत्र झालेल्या अस्थी पालिकेची गाडी येऊन घेऊन जाते,\" असं जाधव म्हणतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ग्रही होता. \n\nमी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. मी एअरहोस्टेस नाही हेही त्याला सांगितलं. \n\nफोटोच्या विचारापासून दूर होण्याऐवजी तो फोटोबाबत आणखी हट्टी झाला. \n\nपण जरी त्याला फोटो द्यायचा झाला तरी तरी माझ्याकडे स्वत:चा असा नीट फोटो नव्हता. \n\nआकाशचं लग्न झालं होतं. त्याला तीन वर्षांचा मुलगाही होता. \n\nतो एका मल्टीनॅशनल कंपनीत काम करत होता. कामाच्या निमित्तानं तो परदेशवाऱ्याही करत असे. तो सातत्यानं पार्ट्यांना जात असे. \n\nचारचौघात मुली कसं सिगारेट आणि दारु पितात हे आकाश मला सांगत असे. \n\nह... उर्वरित लेख लिहा:","targets":"तही नसे. दिवसभर माझ्या चेहऱ्यावर हसू राहत असे. \n\nआमच्या गप्पांच्या व्हर्च्युअल नात्याचा सर्वाधिक फायदा माझ्या नवऱ्याला झाला होता. \n\nकुठलेही विशेष प्रयत्न न करता मी आनंदी असे. मी आणि माझ्या नवऱ्याच्या नात्यामधली रिक्ततेची पोकळी आकाशनं भरून काढली. \n\nमी काहीही चुकीचं केलं नाही. मी माझ्या नवऱ्याला फसवलं नाही, दुसऱ्या पुरुषासोबत शय्यासोबत केली नाही. मी केवळ बोलत असे. \n\nआकाश आणि माझ्या बोलण्यादरम्यान स्वतंत्र विचारांची, स्वप्नांची मुलगी म्हणून माझा विचार होत असे. साचेबद्ध बायकोच्या प्रतिमेतून मी बाहेर येत असे. \n\nआकाशशी संपर्क करावा की नाही अशा द्विधा मनस्थितीत मी होते. \n\nत्यानंतर एकेदिवशी, फेसबुकवर मला एक प्रोफाइल दिसलं. तो माणूस सुरेख दिसणारा होता. माझ्या मनात काय तरंग उमटले ठाऊक नाही, पण मी माझ्याही नकळत त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. \n\nत्याचा रिप्लाय आला, 'तुझं लग्न झालं आहे. तू मला फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवलीस?\n\nमी म्हणाले, 'म्हणजे? लग्न झालेल्या मुलींना मित्र असू शकत नाहीत का?'\n\nएवढंच बोलणं झालं. पुन्हा एक नवी सुरुवात झाली. आम्ही अजूनही संपर्कात असतो. \n\nतो एकमेव नव्हता. त्यानंतर मी आणखी एक प्रोफाइल पाहिलं. त्या प्रोफाइलमधल्या माणसानं सेलिब्रेटींबरोबर काही फोटो अपलोड केले होते. \n\nत्याचं आयुष्य समजून घेणं अनोखं असेल असं वाटलं. म्हणून मी त्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानं ती अॅक्सेप्ट केली. \n\nआयुष्य आता उत्साही आणि मजेशीर झालं होतं. त्यानंतर मी गरोदर असल्याचं समजलं. \n\nलेकीच्या आगमनानंतर माझं आयुष्यच बदललं. मला दुसरं काही करायला सवड मिळेनाशी झाली. \n\nती आता तीन वर्षांची झाली आहे. पण माझं आयुष्य तिच्याभोवतीच केंद्रीत असतं. \n\nअनेकदा कोणाशी तरी बोलावं असं मला वाटतं. मी माझा मोबाइल उचलते, पण तेवढ्यात ती धावत येते. माझा मोबाइल ताब्यात घेते. जेणेकरून तिला कार्टून व्हीडिओ पाहता येईल. \n\nहे उबग आणणारं असतं. मी पूर्वी जशी स्त्री होते, तशी पुन्हा होऊ शकेन का, हे सांगता येत नाही. \n\nकोणाची तरी बायको किंवा कोणाची तरी आई एवढीच माझी ओळख असणार का?\n\nम्हणूनच मी ठरवलं आहे की माझ्या लेकीबरोबर असं काही घडायला नको. \n\nस्वतंत्र स्वावलंबी व्यक्ती म्हणून तिला घडवण्याचा माझा प्रयत्न असेल. जेणेकरून तिच्या आयुष्याविषयी ती स्वत:च निर्णय घेऊ शकेल. \n\n(उत्तर भारतात राहणाऱ्या एका महिलेची ही सत्यकहाणी. तिनं आपली कहाणी बीबीसी प्रतिनिधी प्रग्या..."} {"inputs":"...ग्रुप स्थापन केलां गेला होता.\n\n2003 साली तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ब्रजेश मिश्र यांनी अमेरिकन ज्यू कमिटीत भाषण केलं. या भाषणादरम्यान त्यांनी दहशतवादाशी लढण्यासाठी भारत, इस्रायल आणि अमेरिकेने एकत्र यावं असं आवाहन केलं.\n\n2004 साली काँग्रेस सत्तेत आली तेव्हा इस्रायल-भारत संबंधांच्या बातम्या कमी झाल्या पण दोन देशांमधले संबंध बिघडले नाहीत.\n\nइस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष रुबेन रिवलिन आणि भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी\n\nमुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर इस्रायल आणि भारतादरम्यान संर... उर्वरित लेख लिहा:","targets":"भारत एक ठरला होता. 1996 साली भारताने गाझापट्टीत आपलं प्रतिनिधी कार्यालय उघडलं जे 2003 साली रामल्लात स्थलांतरित केलं गेलं.\n\nबहुपक्षीय मंचांवर भारताने कायमच पॅलेस्टाईनला समर्थन दिलं आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 53 व्या सत्रात भारताने पॅलेस्टाईनच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकाराच्या प्रस्तावाचा मसुदा सह-प्रायोजित तर केलाच पण त्याच्या बाजूने मतदानही केलं. \n\nऑक्टोबर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत इस्रायलमध्ये विभाजन करणारी भिंत बांधण्याच्या विरोधात जो प्रस्ताव सादर झाला त्यालाही भारताने समर्थन दिलं. 2011 साली भारताने पॅलेस्टाईनला युनेस्कोचा पूर्ण सदस्य बनवण्यात यावं या बाजूने मतदान केलं.\n\n2012 साली भारताने संयुक्त राष्ट्र महसभेतल्या आणखी एका प्रस्तावाला सह-प्रायोजित केलं. यात म्हटलं होतं की, संयुक्त राष्ट्रात मतदानाच्या अधिकाराविना पॅलेस्टाईनला 'नॉन-मेंबर ऑब्झर्व्हर स्टेट' बनवण्यात यावं. भारताने या प्रस्तावाच्या बाजूने मतदान केलं. सप्टेंबर 2015 साली संयुक्त राष्ट्रांच्या परिसरात पॅलेस्टिनी झेंडा लावण्याचंही भारताने समर्थन केलं.\n\nभारत आणि पॅलेस्टाईन प्रशासन यांच्यादरम्यान नियमित स्वरूपात उच्चस्तरीय व्दिपक्षीय दौरे होत असतात.\n\nआंतरराष्ट्रीय आणि द्विपक्षीय स्तरावर भारताने पॅलेस्टाईनला पाठबळ दिलं आहेच पण त्याबरोबर अनेक प्रकारचं आर्थिक सहाय्यही केलं आहे. गाझा शहरात अल अझहर विद्यापीठात नेहरू पुस्तकालय आणि गाझाच्याच दीर अल-बलाहमध्ये पॅलेस्टाईन टेक्नोलॉजी कॉलेजमध्ये महात्मा गांधी पुस्तकालय आणि विद्यार्थी केंद्र बनवण्यात मदत केली आहे.\n\nयाशिवाय अनेक प्रोजेक्ट बनवण्यात भारत पॅलेस्टाईनची मदत करतोय.\n\nफेब्रुवारी 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पॅलेस्टाईनचा दौरा करणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले. तेव्हा मोदींनी पॅलेस्टाऊन प्रशासनाचे प्रमुख महमूद अब्बास यांना आश्वासन देत म्हटलं होतं की भारत पॅलेस्टिनी लोकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहे. मोदी म्हणाले होते, \"भारताला आशा आहे की पॅलेस्टाईन एक स्वायत्त, स्वतंत्र देश बनेल आणि शांततामय वातावरणात राहू शकेल.\"\n\nभारताचा गोंधळ\n\nप्रोफेसर हर्ष व्ही पंत दिल्लीतल्या ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनमध्ये स्ट्रॅटेजिक स्टडीज प्रोग्रॅमचे प्रमुख आहेत. ते म्हणतात की, भारताने सार्वजनिकरित्या कायमच पॅलेस्टाईनचं समर्थन केलं आहे पण पडद्यामागे मात्र इस्रायलशी कायम चांगले संबंध राखलेत.\n\nते..."} {"inputs":"...ग्रेसला टीआरपी बराच मिळाला. अगदी मोदींचं भाषणही झाकोळलं गेलं. पण त्यांच्या नेमक्या किती जागा येतील. मतपेटीत किती फरक पडेल याबाबत आताच सांगू शकत नाही.\" \n\nया प्रकरणामुळे राष्ट्रवादीला फायदा होऊ शकतो असा अंदाज प्रकाश पवार यांनी लावला. \n\n\"केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे तर राज्यात सर्वत्र त्यांना फायदा होऊ शकतो. सध्या त्यांना राज्यात 50 पर्यंत जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यांनी आणखी जोर लावल्यास त्यांना जास्तीत जास्त 70 पर्यंत जागा जिंकता येऊ शकतात,\" असं प्रकाश पवार सांगतात. \n\n\"अजून युतीचं ठरलेलं नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"पडलेले मोठे नेते - दिलीप माने (शिवसेना) \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...घटना घडणार नाहीत असंही नाही. यासाठी या घटनांची रितसर नोंद ठेऊन त्याचा माग ठेवावा लागेल.\"\n\nडहाणू इथल्या वाईल्डलाईफ कन्झर्वेशन अॅण्ड अॅनिमल वेल्फेअर असोसिएशनसोबत काम करणारे पशूवैद्य डॉ. दिनेश विन्हेरकर हे सागरी कासवांच्या प्रजातींचे अभ्यासक आहेत. ते सांगतात की, \"अलिबागपासून पुढे मुंबई आणि अगदी डहाणूपर्यंत ऑलिव्ह रिडले कासवांच्या जन्माची नोंद झालेली ही पहिलीच घटना आहे. त्यामुळे जन्मासाठी हेच ठिकाण निवडण्यामागचं नेमकं कारण काय असेल हे आताच सांगणं अवघड आहे.\"\n\n'मुंबईच्या किनाऱ्यांवर पहारा ठेवणार'\n\nऑलि... उर्वरित लेख लिहा:","targets":"भागात ती कासवे अंडी घालण्यासाठी येतात. कारण, ही जन्माला आलेली पिल्ल ही एकप्रकारे पृथ्वीच्या विद्युत चुंबकीय क्षेत्राशी जोडलेली असतात. त्यामुळे जन्माला आल्यावर त्यांनी जे स्थळ पाहिलं असतं त्याच स्थळी कासवाची मादी अंडी घालण्यासाठी परतते. हे संशोधनाअंती सिद्धही झाले आहे.\" त्यामुळे या नव्याने जन्माला आलेल्या कासवांच्या मादीचा जन्म मुंबई किंवा आजूबाजूच्या परिसरात झाल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...घटना त्यांचा पक्षातला प्रभाव पूर्णत: लुप्त झाल्याचं द्योतक होतं. त्यांच्याविषयी कोणतीही आस्था, सहानुभूती राहिलेली नाही हे यातून सिद्ध झालं. एकप्रकारे वाजपेयी-अडवाणी या समीकरणाऐवजी आता मोदी-शहा ही जोडगोळी पक्की झाली. शहा यांनी अडवाणींची जागा घेणं पक्षाला मान्य असल्याचं सूचित होतं. वाजपेयी-अडवाणी हे विरोधी विचार सामावून घ्यायचे. परंतु मोदी-शहा जोडीची मानसकिता वेगळी आहे. मात्र आता हीच नवी मानसिकता कायम राहील हे आजच्या निर्णयाने पक्कं झालं. मोदी-शहा जोडीने अडवाणींच्या कारकीर्दीला पूर्णविराम दिला आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"मध्ये हिमाचलच्या पालमपूर येथे त्यांनी अयोध्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोमनाथ ते अयोध्या यात्रा केल्यामुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली आणि त्यांचं पक्षातलं वजन वाजपेयींपेक्षा वाढलं.\n\nयाबरोबरच वाजपेयी यांचे सहकारी समजले जाणारे अडवाणी त्यांचे प्रतिस्पर्धी बनू लागले. वाजपेयी पक्षात एकटे पडले. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतला वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर संघ परिवाराला वाजपेयी आठवले. पण हा बदल तात्पुरता होता. अडवाणी पंतप्रधान बनण्याच्या शर्यतीत आले.\n\nजैन हवाला डायरी प्रकरणात त्यांचं नाव आल्यामुळे अडवाणींनी लोकसभेचा राजीनामा दिला. निर्दोष सुटल्यावर परत येईन असं ते म्हणाले होते. \n\nअडवाणींना माहीत होतं की 1996 मध्ये ते लोकसभा निवडणूक लढवू शकणार नाहीत. त्यामुळे 1995साली झालेल्या मुंबई अधिवेशनात त्यांनी वाजपेयी यांना भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित केलं.\n\nलालकृष्ण अडवाणी\n\n2006 साली पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्यांनी जिना यांच्या कबरीला भेट दिल्यानंतर त्यांनी एक विधान केलं. त्यामुळं ते संघ परिवार आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून उतरले. \n\nकेंद्रात नेतृत्वाचा अभाव आहे, हे जाणून नरेंद्र मोदी यांनी हालचालीस सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी अडवाणी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनू दिलं. 2012मध्ये गुजरातमधून सद्भावना यात्रेला सुरुवात करून त्यांनी आपल्या दिल्ली मोहिमेचा प्रारंभ केला.\n\nमोदींना पंतप्रधानपदाचा उमेदवार बनवणं तर सोडा, त्यांना निवडणूक प्रचाराच्या समितीचा अध्यक्ष बनू देण्यासही अडवाणींचा विरोध होता. एकेकाळी भाजपचे सर्वांत मोठे राजकारण धुरंधर असलेले अडवाणी काळाची पावलं ओळखू शकले नाहीत.\n\nमोदी यांच्यासाठी पक्षातून आणि बाहेरून समर्थन वाढत गेलं. एकेकाळी आपल्या रथाचे सारथी असलेल्या मोदींनी त्यांना राजकीय आखाड्यामध्ये धोबीपछाड दिली.\n\nवाजपेयींची आठवण, अडवाणींचा विसर\n\nभाजपच्या मुख्य प्रवाहातून अडवाणी कसे बाजूला गेले याविषयी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी लिहिलं होतं- देशातील पहिलं हिंदुत्ववादी सरकार स्वबळावर सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांच्या आतच २५ डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस आला, तेव्हा मोदी सरकारनं तो 'सुशासन दिन' म्हणून पाळला.\n\nआता त्या दिवशी नाताळ होता. येशूचा जन्मदिवस. ख्रिश्चन समाजाचा खास सण. त्याच दिवशी कधी नव्हे तो भाजपला वाजपेयी यांच्या वाढदिवसाची आठवण झाली आणि 'हा..."} {"inputs":"...घन न करता शांतता वाढवण्यावर विश्वास ठेवतात.\"\n\nनोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आल्यानंतर विजेत्यांसाठी देण्यात येणारी मेजवानी रद्द करण्यात यावी अशी विनंती मदर तेरेसांनी केली होती. यामधून वाचवण्यात आलेला पैसा कोलकात्यामधल्या गरीबांच्या भल्यासाठी करण्यात यावा अशी त्यांची इच्छा होती. \n\nआयुष्याच्या अखेरपर्यंत त्या गरिबांची शौचालयं स्वतःच्या हातांनी साफ करत आणि निळ्या काठाची त्यांची साडी स्वतः धुवून टाकत. \n\nभारताचे माजी मुख्य निवडणूक अधिकारी नवीन चावला यांनी मदर तेरेसांचं चरित्र लिहिलंय. 1975मध्ये ते दि... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाले. त्यांचं हस्तांदोलन अगदी मजबूत होतं. अनेकांनी मला असं सांगितलं की त्यांनी पहिल्यांदा जेव्हा मदरसोबत हस्तांदोलन केलं तेव्हा त्यांना काहीतरी वेगळंच जाणवलं.\"\n\n1974 मध्येच मदर तेरेसांनी भारताचं नागरिकत्व घेतलं होतं आणि त्या अस्खलितपणे बंगाली भाषा बोलायच्या. \n\nसुनीता कुमार सांगतात, \"मदर यांना चार-पाच तासांपेक्षा जास्त झोप लागायची नाही. त्यांच्यात इतकी ऊर्जा कुठून यायची माहीत नाही. मी अगदी रात्री 12 वाजता फोन केला तरी त्या स्वतःच फोन उचलायच्या. घरीदेखील त्यांची राहणी अगदी साधी होती. त्यांच्याकडे ना सेक्रेटरी होता ना असिस्टंट.\"\n\nसुनीता म्हणतात, \"पहाटे साडेपाचला उठून त्या सकाळी साडेसातपर्यंत प्रार्थना करत. त्यानंतर न्याहारी करून त्या बाहेर पडत.\"\n\nचांगली विनोदबुद्धी\n\nइतकं गंभीर काम करत असून आणि आजुबाजूला दुःखी, चिंताग्रस्त लोक असूनही त्यांची विनोदबुद्धी अतिशय चांगली होती असं नवीन चावला सांगतात.\n\nते म्हणतात, \"कितीही गंभीर परिस्थिती असली तरी त्या सहजपणे ती स्वीकारत. जेव्हा त्या एखाद्या सिस्टरची नेमणूक करत तेव्हा त्या सिस्टरकडे विनोदबुद्धी असावी अशीही एक अट असायची. त्या नेहमीच विनोद करत. जर एखादी गोष्ट खूपच गंमतीशीर असेल तर कमरेवर हात ठेवून हसताहसता त्यांची मुरकुंडी वळे.\"\n\nनवीन चावला म्हणतात, \"मी त्यांना विचारलंही होतं, की तुम्ही इतकं गंभीर स्वरूपाचं काम करता पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर हसू असतं, तुम्ही विनोद करता.\"\n\n\"त्या म्हणाल्या मी गरीबांकडे उदास चेहऱ्याने जाऊ शकत नाही. मला त्यांच्याकडे हसऱ्या चेहऱ्याने जायचं असतं.\"\n\nमदर कायम हसऱ्या असायच्या हे खरं आहे. पण त्यांना कधी राग यायचा का?\n\nसुनीता कुमार सांगतात, \"अजिबात नाही. ही आश्चर्याची गोष्ट आहे की त्या गंभीर व्हायच्या पण कधी ओरडायच्या नाही. आपण जसे आपल्या मुलांना दटावतो, तसंही त्यांनी कधी केलं नाही.\"\n\n\"मी त्यांच्यासोबत 32 वर्षं होते. या काळात त्यांचा आवाज वाढलेलाही आम्हाला कधी ऐकू आला नाही.\"\n\nजेव्हा रघू राय यांच्यावर नाराज झाल्या मदर टेरेसा\n\nपण भारतातले प्रसिद्ध छायाचित्रकार रघू राय यांच्यानुसार एक क्षण असा आला होता जेव्हा मदर टेरेसा नाराज झाल्या, पण त्यांनी लगेचच आपल्या रागावर नियंत्रण मिळवलं. \n\nरघू राय यांनी बीबीसीला सांगितलं होतं, \"मदर प्रेमळ होत्या, दयाळू होत्या. पण इतक्या कठोर होत्या की समोरच्याला घाम फुटायचा. एकदा स्टेट्समन वर्तमानपत्राचे डेस्मंड लॉएग आणि मी..."} {"inputs":"...घांच्या नावांचा उल्लेख केला जावा, यासाठी कायद्यात बदल करण्याविषयी विधेयक या गटातर्फे गेल्या वर्षी यूकेच्या पार्लमेंटमध्ये सादर करण्यात आलं. \n\n2014 मध्ये, समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता दिल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही यासंदर्भात संकेत दिले होते. \"महाराणी व्हिक्टोरियांची कारकीर्द सुरू झाली त्या काळापासून हा कायदा अस्तित्वात आहे,\" असा उल्लेख त्यांनी भाषणात केला होता.\n\nत्यानंतर 2015 आणि 2016मध्ये या कायद्याच बदल करण्याचे अयशस्वी प्रयत्न झाले. नवीन विधेयकावर पुढील महिन्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाले तो क्षण.\n\nतिबेटियन बुद्धीस्ट ध्यानधारणेचे प्रशिक्षण देणारे चार्ली शॉ यांनी गेल्या वर्षी लग्न झाल्यानंतर पत्नीचं आडनाव लावलं. ते म्हणतात, \"विवाहानंतर महिला आपल्या पतीचंच आडनाव लावतील अशी धारणाच हास्यास्पद आहे.\"\n\n\"हे एक महान फेमिनिस्ट विधान नव्हतं. पण ते एका निष्ठेचं प्रतीक होतं. आपल्या समाजात छुपा लिंगभेद आहे आणि आपण वेगळ्या पद्धतीनं वागू शकतो हे स्वीकारण्याची संधी मी घेतली,\" चार्ली म्हणतात.\n\nयोगायोगाने, त्यांच्या कुटुंबात हे प्रथमच झालेलं नव्हतं. चार्ली यांचे पणजोबा हे ग्रीक होते आणि त्यांचं आडनाव अस्पिओटीस होतं. लंडन युद्धकाळातील वाद टाळण्यासाठी त्यांनी त्यांचं नाव पत्नी मोर्लेच्या नावावरून ठेवलं. चार्लीसुद्धा व्यवहारात मोर्ले हेच आडनाव वापरत असत.\n\nकाही पुरुषांना आपल्या वडिलांचं आडनाव ठेवणं काही कारणामुळं नकोसं वाटतं त्यांच्यासाठी ही आयतीचं संधी आहे. \n\nकैओ आणि जिल\n\n\"वडिलांचं आडनाव ठेवणं माझ्यासाठी त्रासदायक होतं आणि ते कधीच मला आपलसं वाटलं नाही,\" असं ब्राझीलमध्ये राहणारा 29 वर्षीय काइओ लँगलोइस सांगतो. गेल्या दहा वर्षांत तो आपल्या वडिलांशी एकदाही बोलला नाही. \n\nकॅनिडियन पत्रकार असलेली काइओची पत्नी जिल म्हणाली, \"सात वर्षांपूर्वी लग्न झाल्यावर मी नाव तसंच ठेवण्याचा निर्णय घेतला. काइओनं लग्नापूर्वी असलेलं परेरा हे नाव बदललं आणि लॅंगलोइस ठेवलं.\"\n\n\"विवाहानंतर जिलचं आडनाव स्वीकारणं एक उत्तम संधी वाटली,\" असं काइओ म्हणतो. \"जिल ही फारच स्त्री महिला असून तिच्या नावामुळे केवळ चांगल्याच भावना जागृत होतात.\"\n\nबीटल्सच्या चाहत्याची बातच न्यारी!\n\nकाइओ हा बीटल्सचा फार मोठा चाहता आहे. जॉन लेनन आणि योको ओनो यांनी विवाहानंतर एक-दुसऱ्याचं आडनाव हे मधलं नाव म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला होता, ही कल्पना त्याला फार आवडली.\n\n\"योकोनं माझ्यासाठी नाव बदललं. मी तिच्यासाठी माझं नाव बदललं. \"दोघांसाठी एक, एकमेकांसाठी दोघं.\" तिच्याजवळ रिंग आहे. माझ्याजवळ रिंग आहे. आमच्या नावांमध्ये नऊ 'O' आहेत. जे भाग्यदायी आहेत. दहा हे भाग्यदायी नसतं,\" असं लेनननी त्यावेळी म्हटलं होतं.\n\nजिल म्हणते, \"पुरुषानं बायकोचं आडनाव लावणं हे ब्राझीलमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये रुचलं नसतं असं आम्हाला वाटलं. हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असं समजलं जाईल हे आम्हाला वाटलं. पण आमच्या मित्र किंवा नातेवाईकांपैकी कुणीही यावर प्रश्नचिन्ह उभं केलं नाही.\"\n\n\"माझं पौरुषत्व हे..."} {"inputs":"...घाटकी अशी झाली होती. भाजपाबरोबर असते तर किमान उपमुख्यमंत्रिपद त्यांना मिळालं असतं पण आता भाजपाशी मैत्री तोडल्यावर मुख्यमंत्रिपदाच्याखाली तडजोड नाही हे शिवसेना स्पष्ट बोलून दाखवत आहे. \n\nभाजपाबरोबर असताना चांगली मंत्रिपदं आणि जास्त मंत्रिपदं वाट्याला आली असती मात्र आता मंत्रिपदं तिघांमध्ये वाटावी लागणार आहेत त्यामुळे शिवसेना आपला मुख्यमंत्रिपदाचा आग्रह सोडण्याच्या विचारात नाही.\n\nराष्ट्रवादी आणि काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबाबत बोलताना खांडेकर म्हणतात, \"राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाबाबत किमान सामाईक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"V अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...घाडीला बरोबर घेऊन जाण्यास उत्सुक आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची बैठक असलेला पक्ष अशी भारिपची ओळख आहे.\n\nअकोला पॅटर्न अन्यत्र यशस्वी करून दाखवण्याचा त्यांचा मानस आहे. प्रकाश आंबेडकरांनी दलित, ओबीसी तसंच मुस्लिम अशी सर्वसमावेशक मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.\n\nमात्र त्याचवेळी या पक्षाला मर्यादा आहेत. आर्थिक ताकद कमी आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर असेल तर या बाजू भक्कम होऊ शकतात. \n\nभारिप आणि एमआयएमने एकत्र येण्याचा निर्णय घेतला.\n\n\"काँग्रेस-राष्ट्रवादी आणि वंचित आघाडी एकमेकांची मतं खात आहेत. ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"काँग्रेस पक्ष सहकार्य करेल. देशपातळीवर जे धोरण आम्ही अंगीकारलं आहे तेच राज्यातही लागू आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...घेतलं होतं. ज्या पदार्थांची आधी चाचणी झालेली नाही असा कोणताच पदार्थ ते पंतप्रधानांनी खाऊ देत नसत.\"\n\nसुरक्षेत कोणतीच दिरंगाई नाही \n\nकुट्टी पुढे सांगतात, \"एकदा पंधरा ऑगस्टला राजीव गांधी खूप लोकांबरोबर धावणार होते. त्यांनी ट्रॅकसूट घातला होता. काही अंतरावर टी. एन. शेषन बंद गळ्याचा सूट घालून सुरक्षाव्यवस्थेची पाहणी करत होते.\"\n\n\"राजीव गांधींनी ते पाहून शेषन यांची थट्टा केली. ते म्हणाले, तुम्ही काय तिथे सुटबूट घालून उभे आहात? या माझ्याबरोबर धावा. तेवढंच तुमचं वजन कमी होईल. शेषन यांनी लगेच उत्तर दिलं, ... उर्वरित लेख लिहा:","targets":".\"\n\nशेषन म्हणाले की तुमची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. तुमच्यासमोर पाण्याचा ग्लासही कुणी आणणार नाही याची मी काळजी घेईन.\n\n80 किमी स्वत: बस चालवली\n\nशेषन चेन्नईचे वाहतूक आयुक्त होते. एकदा त्यांना कुणी तरी म्हटलं की जर तुम्हाला बसच्या इंजिनची माहिती नाही तर ड्रायव्हरच्या समस्या तुम्ही कशा सोडवणार?\n\nशेषन यांनी हे वाक्य फार लागलं आणि काही दिवसांतच ते बस ड्रायव्हिंग शिकले. इतकंच काय तर इंजिन उघडून पुन्हा फिट करणंसुद्धा शिकले. \n\nएकदा तर त्यांनी प्रवाशांना घेऊन 80 किमी बस चालवली होती.\n\nदेवी-देवतांच्या मूर्त्या ऑफिस बाहेर काढल्या\n\nमुख्य निवडणूक आयुक्त होण्याच्या आधी त्यांचे पूर्वसुरी असलेल्या पेरी शास्त्री यांच्या खोलीतल्या सगळ्या मूर्त्या आणि कॅलेंडर हटवले. \n\nशेषन स्वत: अत्यंत धार्मिक होते पण तरीदेखील त्यांनी त्या मूर्त्या बाहेर काढल्या.\n\nराजीव गांधीच्या हत्येनंतर तत्कालीन सरकारला न विचारता निवडणुका स्थगित केल्या. यावरून त्यांच्या स्वतंत्र बाण्याचा प्रत्यय येतो. \n\n'निवडणूक आयोग सरकारचा भाग नाही' \n\nएकदा एका मुलाखतीत ते म्हणाले होते, \"निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेचा अंदाज या गोष्टीवरून लावता येतो की माझ्या एका पूर्वसुरींनी त्यांना एक पुस्तक घ्यायचं होतं त्यासाठी त्यांना 30 रुपयाची मंजूरी मिळावी असं पत्र लिहिलं होतं. त्या काळात निवडणूक आयोगाबरोबर सरकारच्या म्हणण्याप्रमाणे काम करायची. \n\n\"मला आठवतं की मी जेव्हा कॅबिनेट सचिव होतो तेव्हा पंतप्रधानांनी मला बोलावून सांगितलं की अमूक तमूक दिवशी निवडणुका होतील असं सांगून द्या. मी त्यांना सांगितलं की आपण असं करू शकत नाही. आपण फक्त इतकं सांगू शकतो की सरकार निवडणुकीसाठी तयार आहे.\"\n\n\"मला आठवतं की पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कायदा मंत्र्यांच्या कार्यालयाच्या बाहेर बसून वाट बघत बसायचे. मी असं करणार नाही हे मी आधीच ठरवलं होतं. आमच्या ऑफिसमध्ये येणाऱ्या टपालावर निवडणूक आयोग, भारत सरकार असं लिहून यायचं. आम्ही भारत सरकारचा भाग नाही असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं.\"\n\nज्येष्ठ अधिकाऱ्यांशी थेट सामना\n\n1992 साल सुरू होताच शेषन यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या चुका दाखवायला सुरुवात केली. त्यात केंद्रीय आणि राज्यातील सचिवांचाही समावेश होता. \n\nएकदा नगर विकास मंत्रालयाचे संयुक्त सचिव धर्मराजन यांची त्रिपुरा येथे होणाऱ्या निवडणुकीसाठी पर्यवेक्षक म्हणून नियुक्त केलं. ते अगरतळाला जाण्याऐवजी एका..."} {"inputs":"...घेतला. माजी महापौरांवर केलेल्या टीकेमुळे आणि त्यांच्या कार्यपद्धतीमुळे एलिजाह मोझेस यांना एका वर्षभरातच पद सोडावं लागल्याचं दांडेकर सांगतात.\n\nमृतदेहांची पुढची व्यवस्था\n\nडॉ. एलिजाह मोझेस यांनी प्लेगचा संसर्ग कमी पसरावा यासाठी काही निरीक्षणं नोंदवली होती. प्लेगमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाचा देह व्यवस्थित काळजीपूर्वक दहन किंवा दफन व्हावा असं त्यांचं निरीक्षण होतं. त्यामुळेच वरळीमध्ये त्यांनी सर्व धर्मियांना वेगवेगळ्या स्मशानभूमी आखून दिल्या. आजही वरळीत या स्मशानभूमी आहेत. या सर्व स्मशानभूमी ज्या रस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यावर वरळीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.\n\n1957 साली त्यांचा पुण्यात मृत्यू झाला. त्यांच्यावर वरळीमधील ज्यू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी मोठी गर्दी मुंबईत जमली होती. तेव्हाचे महापौर एम. व्ही. धोंडे यांनी इ. मोझेस शोक व्यक्त करणारं भाषणही केलं होतं. आजही डॉ. ई. मोझेस त्यांच्याच नावाने असणाऱ्या या रस्त्याजवळील स्मशानभूमीत चिरनिद्रा घेत आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...घेतात. आता कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयात गेली आहे.\n\nहे सगळं शिक्षण सुरू असतानाच. कंपनी स्थापन केल्यानंतरही दोघांनी एमटेक पूर्ण केलं. आयआयटीमध्ये टेडटॉक्ससाठी त्यांना बोलावलं जातं. \n\nचांगल्या कल्पनेला मरण नाही\n\nथोडक्यात काय तर चांगल्या कल्पनेला मरण नाही. पण, ती सुचल्यानंतर तिची किंमत कळणं, मेहनतीने ती पुढे नेणं आणि योग्य टीम तयार करणं याशिवाय ते शक्य नाही. \n\n\"आम्हाला जे काम करायचं ते जागतिक दर्जाचं करायचं आहे. ग्लोबल कंपनी तयार करायची आहे. त्यादृष्टीने आम्ही काम करतो. दर्जाशी तडजोड नाही. कल्पना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाठबळ पुरवण्याचंही काम करतात. \n\nआर्थिक पाठबळ कुठे मिळेल?\n\nअनेकदा सगळं गाडं पैशाच्या मुद्यावर येऊन अडतं. पण, अलीकडे वातावरण सकारात्मक असल्याचं दोन्ही तज्ज्ञ सांगतात. जयंत विद्वांस यांनी सरकारी स्टार्ट अप योजना किंवा बँकांकडून कर्ज घेण्याचा सल्ला दिला आहे. \n\nतर प्रताप काकरिया हे स्वत: व्हेंचर कॅपिटलिस्ट आहेत जे अशा नवीन उद्योगांना आर्थिक पाठबळ पुरवतात. \n\n\"तुमचा दृष्टिकोन, तुम्ही देऊ केलेली सेवा किंवा वस्तू, तुमचा भविष्यातला आराखडा, नेतृत्व गुण, त्यात विस्ताराची शक्यता अशा गोष्टी पाहून आम्ही आर्थिक मदत करायची की नाही हे ठरवतो. एकदा मदत करायची ठरली की बिझिनेस प्रपोझल बनवण्यापासून दो-तीन वर्षं कंपनीला सर्व मदत करण्याचं काम आमचं असतं,\" काकरिया यांनी व्हेंचर कॅपिटल ही संकल्पना समजून सांगितली. \n\nनवीन उद्योगांना आर्थिक पाठबळ\n\nशिवाय पैसे गोळा करण्याचे आणखी मार्ग सांगितले. एकतर घरातून तुम्ही पैसे घेऊ शकता, काही जणांकडून थोडे थोडे पैसे कर्जाऊ घेऊ शकता, काही जुन्या कंपन्या अलीकडे स्टार्ट अपमध्ये गुंतवणूक करतात. \n\nत्यांची मदत घेऊ शकता किंवा बँकेकडून कर्ज घेऊ शकता. \n\nथोडक्यात मोबाईल आणि तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे उद्योग क्षेत्रातली नवीन कवाडं उघडी झाली आहेत. टॅक्सी आणि मोबाईल पूर्वीपासून होते. \n\nपण, उबेरनं तंत्रज्ञानाच्या मदतीने ग्राहक, मोबाईल आणि टॅक्सी सेवा पुरवठादार अशा तिघांना एकत्र आणलं आणि मोठी कंपनी उभी केली. \n\nतसंच नवनवीन कल्पना राबवून तुम्हीही यशस्वी होऊ शकता. \n\nथोडी जोखीम उचलावी लागेल आणि मेहनत करावी लागेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च असणार, असं मानून मी पुढे जात आहे.\n\nबालविवाह\n\nआपल्या देशात बालविवाहांना कायद्याची मंजुरी नाही. आता कुठेतरी होत असेल आणि ते सरकारपर्यंत पोहोचत नसेल, तर तो भाग वेगळा आहे. ही आपली सामाजिक बांधिलकी आहे आणि जबाबदारी आहे. तुमच्या-आमच्यासारख्या लोकांनी ही गोष्ट सरकारपर्यंत पोहोचवायला हवी. \n\n6. लव्ह-जिहादचा उल्लेख तुम्हाला करायचा होता का? लव्ह-जिहादला विरोध करण्यासाठी हे विधेयक आहे का?\n\nमी आणि माझा पक्ष लोकशाही मानतो. म्हणूनच लोकांनी आम्हाला निवडून दिलं आहे. आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाहाला माझा विर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही आपण तयार केलेलं नाही. ते परंपरेने चालत आलेलं आहे. त्यानुसारच हे जग चाललं आहे. एखाद्या मुलाने किंवा मुलीने आंतरजातीय विवाह केला, तर त्यांच्या भावंडांची लग्न ठरतानाही अडचण येते. \n\nलव्ह-जिहादच्या प्रकरणांमध्ये अनेक भाजप कार्यकर्त्यांनी टोकाची भूमिका घेतली होती.\n\nभाजप नेहमीच जातीविरोधी भूमिका घेत असल्याचा दावा करतो. या दाव्याशी तुम्ही असहमत आहात का?\n\nअजिबात नाही. संघ परिवाराच्या विचारांशी मी पूर्णपणे सहमत आहे. धर्मनिरपेक्षता आपण स्वीकारली आहे. पण माझ्या भूमिकेबद्दल मी ठाम आहे आणि मी ती मांडणार. मी हे विधेयक मांडल्यानंतर आता चर्चा होत आहे. त्यातूनच एक मंथन होईल. \n\n9. फ्रान्समध्ये लग्नासाठीचं वय 16 करण्यात आलं आहे. आपण उलट्या दिशेने प्रवास करत आहोत का?\n\nपाश्चिमात्य संस्कृती आपण स्वीकारायची की नाही, हा चर्चेचा मुद्दा आहे. फ्रान्समध्ये मुलगा जन्माला आला की तिथे सरकार मायबाप असतो. आपल्याकडे अजूनही आईवडील नावाची संस्था आहे. \n\nसंपूर्ण मुलाखत इथे पाहू शकता - \n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च गोष्ट व्हायची की, \"लग्नाबद्दल काय विचार केला आहेस? साहिलसोबत लग्न करून टाक. त्याच्याशी नसेल करायचं तर आमच्या आवडीच्या मुलाशी तरी कर. आपल्या दोन लहान बहिणींचा तरी विचार कर.\" वगैरे वगैरे.\n\nघरात काहीही गडबड झाली तरी त्या विषयाला माझ्या लग्न न करण्याच्या विषयाशी जोडलं जायचं. आईची तब्येत बिघडली कारण मी लग्न करत नव्हते. वडिलांना उद्योगात नुकसान झालं कारण मी लग्न करत नव्हते. \n\nमी यामुळे खूप चिंतातूर झाले होते. अखेर मी लग्नाला होकार दिला. पण, मी तेव्हाही तयार नव्हते. साहिलनं त्याच्याकडून मला काही दुःख... उर्वरित लेख लिहा:","targets":"रा पडलेला होता. शेजाऱ्यांच्या नजरांनाही ही वस्तुस्थिती कळायला वेळ लागला नाही. \n\nमाझ्या घरी येणाऱ्यांना याचा अंदाज आला होता. सगळे म्हणायचे की, आमच्या बरोबर खूप वाईट झालं. साहिल मला स्वतः घ्यायला येईल असा काही जण धीर द्यायचे.\n\nकाहींचं म्हणणं होतं की एवढ्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून असे मोठे निर्णय घ्यायचे नसतात. जितकी तोंडं, तेवढ्या गोष्टी लोक सांगत होते. पण, यानं माझा निर्णय मी बदलला नाही. \n\nसाहिलचं घर सोडून मला आता ७ महिने झाले आहेत. पण, आता मी स्वतःचे मार्ग स्वतःच निवडते. मला आता फेलोशिप मिळाली आहे. मी नोकरी करता-करता शिक्षणही घेत आहे.\n\nया सगळ्याबरोबरच पोलीस ठाण्यात आणि कोर्टात फेऱ्या सुरू आहेत. कारण, अजूनही कायदेशीरदृष्ट्या घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. \n\nआजपण मी झोपेतून दचकून जागी होते. आजही मला वाईट स्वप्न पडतात. जे माझ्यासोबत झालं आहे ते मी विसरू शकलेले नाही आणि यातून माझा पुढे जायचा प्रयत्न सुरू आहे.\n\nनाती आणि प्रेमावरचा भरवसा डगडगमगला असला तरी तुटलेला नाही. मी स्वतःला कमीत-कमी ३ वर्ष देण्याचा विचार केला आहे. या काळात मी सगळं प्रेम स्वतःला समर्पित करेन आणि स्वतःला मजबूत करेन.\n\nमला स्वतःचं आता कौतुक वाटतं की गप्प नाही बसले, कुढत नाही बसले उलट वेळीच हे नातं तोडून टाकलं. यामुळे मला विश्वास आहे की, यापुढचा माझा भविष्यकाळ माझ्या वर्तमान आणि भूतकाळापेक्षाही चांगला असेल.\n\n(ही पश्चिम भारतात राहणाऱ्या एका महिलेची खरी कहाणी आहे. जी बीबीसीच्या प्रतिनिधी सिंधुवासिनी यांच्याशी त्यांनी केलेल्या चर्चेवर आधारलेली आहे. महिलेच्या आग्रहास्तव यातलं नाव बदलण्यात आलं आहे. या सीरिजच्या निर्मात्या दिव्या आर्या आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च डांबलं आहे.\"\n\nकाश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला आणि इथले नेते या निर्णयाचा साधा विरोधही करू शकले नाहीत. या मुद्द्यावर न बोलण्यासाठी बाँड बनवून घेतले गेले. अशा स्थितीत कोण राजकारण करेल? आणि लोकशाही तरी कशी शाबूत राहील?\n\nकलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील स्थिती सर्वसामान्य होत आहे आणि कट्टरतावादालाही संपवलं आहे, असा दावा भारत सरकारकडून केला जात आहे.\n\nसरकारच्या या दाव्यावर अनुराधा भसीन म्हणतात, \"कट्टरतावाद्यांमुळे कलम 370 होतं आणि त्याला हटवल्यानं कट्टरतवादी संपले, असा दावा सरकार करत... उर्वरित लेख लिहा:","targets":"त, काश्मीरमधील कट्टरतावादाला संपवून, नवीन राजकीय ढाचा तयार केला जातोय.\n\nमात्र, यावर अनुराधा भसीन म्हणतात, \"जर तुम्ही असा राजकीय ढाचा बनवत असाल, जो दिल्लीतून नियंत्रित होईल, तर त्याचा लोकशाहीशी काहीच ताळमेळ बसत नाही. राजकीय प्रक्रिया सुरू करण्यास जितका उशीर केला जाईल, तितकाच येथील लोकांच्या मनातील संताप वाढत जाईल.\"\n\nकाश्मीर खोऱ्यात राजीव गांधी यांच्या काळापासून जनभावना आणि केंद्र सरकारच्या धोरणांमध्ये संघर्ष होत आलाय. या संघर्षादरम्यान कधी दबक्या आवाजात विरोध होत राहिला, तर कधी तीव्र होत गेला. मात्र, हा संघर्ष पूर्णपणे कधीच संपला नाही. आता बदललेल्या स्थिती हा संघर्ष दाबला गेलाय, संपला नाहीये.\n\nअनुराधा भसीन म्हणतात, \"गेल्या वर्षी विशेष राज्याचा दर्जा हटवताना येथील लोकांना विश्वासात घेतलं नसल्याने इथल्या जनतेत संताप आहे. तो निर्णय चूक की बरोबर, हा वेगळा मुद्दा, मात्र स्थानिक काश्मिरी जनतेला निर्णयप्रक्रियेत सहभागी करूनच घेतले नाही.\"\n\nत्याचवेळी रियाज मसरूर यांच्या म्हणण्यांनुसार, \"लोकशाहीचा अर्थ असा असतो की, लोकांचं सरकार आणि सरकारमध्ये लोकांचा सहभाग. काश्मिरमध्ये सध्या यातलं काहीच दिसत नाही. काश्मिरमध्ये दोन-चार सल्लागार आहेत, जे राज्यापालांसोबत मिळून मोठमोठे निर्णय घेतात. कायदा बनवण्यात किंवा इतरही कुठल्या गोष्टीत जनतेचा थोडाही सहभाग नाही.\"\n\nफुटीरतावादी आणि मुख्य प्रवाहातील राजकारण\n\nजून 2018 मध्ये राज्यपाल राजवटीसह विधानसभाही बरखास्त करण्यात आली होती. आता केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरमध्ये निवडणुका होण्याचे काहीच संकेत दिसत नाहीत. हेही कुणी सांगू शकत नाही की, भविष्यात इथे लोकशाही व्यवस्था लागू झाली, तरी तिचं स्वरूप काय असेल?\n\nरियाज म्हणतात, \"काश्मिरमधील भारताचं समर्थन करणाऱ्या सर्व नेत्यांना एकतर नजरकैदेत ठेवण्यात आलंय किंवा अटक करण्यात आलीय. भाजपसोबत युती करून सरकार चालवणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांना तर अजूनही सोडलं नाहीय. उलट PSA कायद्याअंतर्गत मुफ्तींची नजरकैद आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलीये. अशा स्थितीत लोकशाहीचं राजकारण कसं शक्य आहे?\"\n\nगेल्या 73 वर्षांपासून काश्मीरचं राजकारण दोन विचारधारांमध्ये विभागलं गेलंय. एकीकडे फुटीरतावादी आणि दुसरीकडे भारताचे समर्थन करणार लोक. आता फुटीरतावादी आणि मुख्य प्रवाहातील राजकारणार करणाऱ्यांमध्ये फारसा फरक उरला नाहीय. अशा स्थितीत काश्मीरमध्ये पुन्हा राजकीय..."} {"inputs":"...च दिग्दर्शनाखाली त्यांनी पहिलं गाणं गायलं. सिनेमा होता 'श्री श्री मरिवथ रमणा.' 1966च्या डिसेंबरमध्ये हा सिनेमा रीलिज झाला. \n\nत्यानंतर एसपीबींनी कन्नड सिनेमांसाठी गायलाही सुरुवात केली. \n\nनंतर त्यांनी आंध्र प्रदेशातल्या अनंतपूरमधल्या JNDU इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला, पण नंतर त्यांनी चेन्नईच्या कॉलेजमधून इंजिनियरिंगचं शिक्षण पूर्ण केलं. \n\nतामिळ सिनेसृष्टीतला प्रवेश\n\nएसपीबींनी तामिळ सिनेसृष्टीमध्ये प्रवेश केला तेव्हा टी. एम. सुंदरराजन लोकप्रिय होते. MGR आणि शिवाजी गणेशन् यांच्यासारख्या त्याव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेलुगू आवृत्तीमध्ये 10 पात्रांपैकी बहुतेकांसाठीचं डबिंग त्यांनी केलंय. डबिंगसाठी त्यांना दोनदा नंदी पुरस्कारही मिळाला होता. तेलुगू सिनेमा, थिएटर आणि टीव्ही क्षेत्रासाठीचा 'नंदी पुरस्कार' हा आंध्र प्रदेश सरकारकडून देण्यात येणारा सर्वोच्च सन्मान आहे. \n\nया सोबतच एसपीबींनी 45 तामिळ आणि तेलुगु सिनेमांमध्ये अभिनय केलाय. \n\nगायक म्हणून त्यांना 6 वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अनेक राज्य सरकारांनी आणि संस्थांनी त्यांना पुरस्कारांनी गौरवलं होतं. 50 वर्षांपेक्षा मोठ्या कारकीर्दीत एसपीबींनी 40,000 पेक्षा जास्त गाणी गायली. \n\nगिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही त्यांच्या नावाची नोंद झाली. चार विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदवीने गौरवलं. 2011साली भारत सरकारने पद्म विभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला होता. \n\nहिंदी, तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळमसोबत 14 भारतीय भाषांमध्ये एसपीबींनी गाणी गायली. संस्कृतमधूनही त्यांनी गाणी गायली आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...च बसेल. याआधी अकोल्यात त्यांनी हिंदू समाजातील विविध जातींना एकत्र आणलं होतं. याबळावर अकोला महापालिकेत त्यांची सत्ता आली होती. ओवैसींची प्रतिमा कट्टरवादी अशीच झाली आहे. यासाठी ते स्वत: कारणीभूत आहेत,\"असं ज्येष्ठ पत्रकार रवी तळे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\n\"आंबेडकर अकोल्याऐवजी सोलापूरहून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अशावेळी औवेसींच्या माणसाला अकोल्यात तिकीट मिळू शकतं. आंबेडकरांना मतदान करणाऱ्या स्थानिकांना औवेसींचं नेतृत्व रुचणार नाही. बेरजेचं राजकारण करायला गेले आहेत पण प्रत्यक्षात व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात देता येऊ शकते असा विश्वास असणाऱ्यांना भारिप-एमआयएमच्या निमित्तानं सशक्त पर्याय निर्माण होईल.\" \n\n'एमआयएम भाजपचीच दुसरी फळी'\n\n\"एमआयएम आणि भारिप हे दोन्ही संधीसाधू पक्ष आहेत. एमआयएम भाजपची दुसरी फळी म्हणूनच काम करतं. प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून भाजपला पूरक होईल असंच वागत आले आहेत. हे थेट दिसत नाही, पण त्यांची भूमिका भाजपला मदत होईल अशीच असते,\" असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांना वाटतं.\n\nते पुढे सांगतात, \"रोहित वेमुला प्रकरणानंतर प्रकाश आंबेडकरांचं नाव देशस्तरावर चर्चेत आलं. त्यांच्याकडे आंबेडकर नावाचा वारसा आहे. रामदास आठवले मंत्री झाल्यानंतर प्रस्थापितांविरोधात आवाज बळकट झाला. भीमा कोरेगाव, मराठा क्रांती मोर्चा आणि दादरला आंबेडकर भवन पाडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी ताकद दाखवली. आठवले मंत्री झाले त्यामुळे सरकारविरोधातला वर्ग कॅप्चर करण्यात यश मिळवलं. उपद्रवमूल्य वाढलं.\" \n\nकेंद्रीय मंत्री रामदास आठवले\n\nचोरमारेंच्या मते, विधानसभा निवडणुकीत ही युती काँग्रेस तसंच राष्ट्रवादी काँग्रेसला मारक ठरू शकते. भारिप-एमआयएम हा काँग्रेसला दणका आहे. मात्र ही युती राजकीय निर्णय आहे. \n\nप्रकाश आंबेडकर या भूमिकेबाबत यू टर्न घेऊ शकतात, असं त्यांना वाटतं. \"पण त्याचवेळी एमआयएमकडे सहिष्णू आणि सकारात्मक पद्धतीने पाहायला हवं. लोकशाही पद्धतीनेच त्यांचे नेते निवडून आहेत. मुत्सदीपणे अजेंडा राबवत आहेत. बाह्यदृष्ट्या औवेसी आणि एमआयएम भाजपविरोधी भूमिका घेते असं दिसतं. पण प्रत्यक्षात ते जेवढे आक्रमक असतात तेवढा भाजपचाच फायदा होतो,\" असं मत ते जाता जाता नोंदवतात. \n\nसोशल इंजिनिअरिंग नव्हे...\n\n\"स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतक्या वर्षानंतरही दलित-मुस्लीम या ओळखीतच आपण अडकलो आहोत. हे लोकशाहीला घातक आहे. सोशल इंजिनिअरिंग असं गोंडस नाव देत जातींची कडबोळी बांधली जातात हे चुकीचं आहे. मुळात हे चित्र बदलायला हवं,\" असं ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे यांना वाटतं.\n\nया युतीचं विश्लेषण करताना कांबळे पुढे सांगतात. \n\n\"दलित समाजाचं आताचं नेतृत्त्व सर्वसमावेशक आणि व्यापक नाही. जोगेंद्र कवाडे, रामदास आठवले किंवा प्रकाश आंबेडकर या सगळ्यांचं दलित चळवळ विस्तारण्यात योगदान आहे, मात्र त्यांचं नेतृत्व त्यांच्या संघटनेपुरतं मर्यादित राहिलं. \n\nभारिप-एमआयएम युतीचे राजकीय परिणाम संमिश्र असतील. केंद्रीय मंत्री असलेल्या रामदास आठवले यांनी आधी शिवसेनेशी आणि नंतर भाजपशी..."} {"inputs":"...च या योजनेचं यश लक्षात येईल, असं ते म्हणाले. ई-व्हिसाची ही सुविधा सध्या पाच देशांपुरतीच मर्यादित असल्याचं फेडरल मिनिस्ट्री ऑफ इंटिरियर्स अर्थात पाकिस्तानच्या केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलंय.\n\nपण 50 देशांतल्या लोकांना 'ऑन-अरायव्हल' व्हिसा मिळू शकतो. शिवाय भविष्यामध्ये ज्या 175 देशांना ई-व्हिसा सेवा मिळू शकते त्याचीही यादी खात्याने दिली आहे. \n\nसरकारने हे पाऊल उचलण्याआधी 24 देशांतल्या नागरिकांना ऑन-अरायव्हल व्हिसा सेवा मिळत होती. तर ई-व्हिसा सेवा पाकिस्तानात उपलब्धच नव्हती.\n\nफवाद चौधरी यांचा दावा आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही तंजीम-उल्-मदारससोबत याबाबत प्रदीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर आम्ही यशस्वीपणे एका सामायिक धोरणावर सह्या केल्या. \n\n\"आम्ही मदरशांशी संबंधित सर्वाना याची खात्री दिली की आम्हाला या मदरशांचा ताबा घ्यायचा नाही, तर आम्हाला या व्यवस्थेमध्ये एक समानता आणायची आहे. म्हणजे सगळीकडे नियम आणि धोरणं सारखी असतील आणि याचीच अंमलबजावणी होईल,\"\n\nहेतू चांगला, पण योजनांचा अभाव\n\nसध्याची कामगिरी पाहता या सरकारचे हेतू चांगले जरी असले तरी त्यांना पाठबण देण्यासाठीच्या ठोस योजना किंवा धोरणं या सरकारकडे नसल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं. \n\nवॉशिंग्टन डी.सी. स्थित दक्षिण आशियाचे अभ्यासक उझैर युनुस या सरकारच्या यशाविषयी बोलताना म्हणतात की गेल्या काही महिन्यांमध्ये पीटीआय सरकारने 9 अब्ज डॉलर्सचं कर्ज घेतलं. या आर्थिक बोज्यामुळे सरकारची एकूणच कामगिरी खालवत असली तरी ही कर्ज जवळच्या मित्र राष्ट्रांकडून घेण्यात आल्याचं ते सांगतात. देशातली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी ही कर्ज गरजेची असल्याचंही ते पुढे म्हणतात. \n\n\"पीटीआय सरकार सत्तेत आल्यापासून पाकिस्तानी रुपयाचं सतत अवमूल्यन झालं आहे, आणि पाकिस्तानी रुपयाने देशाच्या इतिहासातली खालची पातळी गाठली आहे. काही लोक हे अपयश असल्याचं म्हणतात पण मला वाटतं हे सरकारच्या यशापैकी एक आहे कारण त्यांनी कठीण पण परिस्थितीनिहाय निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे लोकांना त्रास होईल पण ते गरजेचं होतं.\"\n\nऑक्सफर्ड विद्यापिठाचे अर्थतज्ज्ञ शाहरुख वाणी म्हणतात की एका वर्षाच्या कामगिरीच्या आधारे सरकारच्या यशाचं मापन करणं कठीण आहे. बीबीसीशी बोलताना शाहरुख वाणी म्हणाले की पाकिस्तानची अर्थव्यवस्था नाजूक आणि कमजोर पायावर उभी आहे. या घसरलेल्या आर्थिक परिस्थितीसाठी सध्याचं सरकार जबाबदार असल्याचं आपल्याला वाटत नसल्याचं ते सांगतात. \n\n\"पण जर या सरकारने आर्थिक सुधारणांसाठी प्रयत्न केला का, असा प्रश्न असेल तर मी म्हणेन की त्या दिशेने काही संकेत मिळत आहेत.\"\n\nस्थानिक पंजाब सरकारच्या कायदा व्यवस्थेचा दाखल देत शाहरुख वानी हे उल्लेखनीय पाऊल असल्याचं म्हणतात. बीबीसीसोबत बोलताना विश्लेषक आणि वकील रीमा उमर यांनी सांगितलं की PTI सरकारने टॅक्समधील पळवाटा बंद करण्याचं काम केलं. हे महत्त्वाचं होतं कारण यामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था पोखरली जात होती.\n\n\"त्यांनी उचललेली पावलं किंवा त्यांची ध्येय गाठता येण्याजोगी आहेत वा नाहीत याबाबत वाद असू शकतात पण..."} {"inputs":"...च लोकप्रिय आहे. \n\nयुद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या या देशांत एक प्रामाणिक आणि शांतिप्रिय मध्यस्थाची भूमिका बजाववण्याची भारताला ही उत्तम संधी आहे. विशेषत: अमेरिकेने पॅलेस्टाईनच्या नजरेत आपली विश्वासार्हता गमावल्याच्या पार्श्वभूमीवर याचं जास्त महत्त्व आहे.\n\nपण भारत याकडे संधी म्हणून पाहत आहे का? मागचा सगळा इतिहास लक्षात घेता याचं उत्तर नकारात्मक आहे.\n\nजवाहरलाल नेहरू विद्यापीठातील पश्चिम आशिया विषयाचे प्राध्यापक ए. के. रामाकृष्णन यांच्या मते, \"ही भारतासाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे आणि भारताने तसे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीच आहे. इस्राईल- पॅलेस्टाईन विषयात मोठ्या अडचणी असल्या तरी या सारखा दुसरं मोठ व्यासपीठ भारताला मिळणार नाही. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च, बराक ओबामांना उद्देशून त्यांनी आपल्या नेत्यापेक्षा ते चांगले नेते आहेत, असं म्हटलं होतं. \n\nगेल्या वर्षी ते पुतिन चिवट असल्याचंही म्हणाले होते. तर मार्च महिन्यात पुतिन यांनी वादग्रस्त निवडणूक जिंकल्यानंतर ट्रंप यांनी त्यांचे अभिनंदनही केले होते. ट्रंप यांनी पुतिन यांचं अभिनंदन करू नये, असा सल्ला त्यांना सल्लागारांनी दिला असतानाही त्यांनी पुतिन यांचं अभिनंदन केलं होतं, हे विशेष. \n\nपुतिन यांनी ट्रंप यांच्या बद्दल हातचं राखूनच आजपर्यंत मतं व्यक्त केली आहेत. पण, तरीही पुतिन यांनी ट्रंप हुशार आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोतांवर हे युरोपीय देश अवलंबूनही आहेत.\n\nट्रंप यांनी जर्मनीला रशियाकडून नैसर्गिक वायू घेण्याच्या मुद्द्यावरून धारेवर धरलं. वादग्रस्त नॉर्ड स्कीम 2 प्रकल्पातून रशियातला नैसर्गिक वायू बाल्टिक समुद्र ओलांडून पुढे जाणार आहे. मध्य आणि पश्चिम युरोपात जाणारा हा प्रकल्प युक्रेन, बाल्टिक राष्ट्र आणि पोलंड यांना ओलांडून जाणार असून या देशांनी याला विरोध दर्शवला आहे. \n\nया पार्श्वभूमीवर सोमवारी या दोन नेत्यांमध्ये नेमकी कोणती चर्चा होईल याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चं धोरणं आहे. ते पाकिस्तानविरोधात राळ उडवतात, कारण काश्मीरमध्ये ते करत असलेल्या हिंसेसाठी त्यांना पाकिस्तानला जबाबदार ठरवायचं आहे,\" त्यांनी डॉनला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितलं. \n\nइम्रान खान यांच्या पक्षाने इस्लाम कल्याणकारी पाकिस्तानची योजना मांडली आहे.\n\nइस्लामी जहालवाद्यांबद्दल सहानुभूती असल्याच्या कारणावरून इम्रान खान यांच्यावर टीकाही झालेली आहे. बंडखोरांशी चर्चा करावी या मताचे ते आहेत. त्यामुळे त्यांच्यावर टीका होते. त्यांचे विरोधक त्यांना 'तालिबान खान' असं म्हणतात. पण ते इस्लामी जहालवाद्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हेंबर 1952 मध्ये जन्मलेल्या इम्रान यांनी लाहोर येथील एचीसन कॉलेज, कॅथेड्रल स्कूल आणि इंग्लंडमधील प्रसिद्ध रॉयल ग्रामर स्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्यांनी केबल कॉलेज, ऑक्सफर्डमधून राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्राचा अभ्यास केला. \n\nक्रिकेट कारकिर्दीदरम्यान क्लब, पार्ट्या करणारे रंगीलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. इम्रान यांनी 1995 मध्ये जेमिमा गोल्डस्मिथ या ब्रिटिश महिलेशी लग्न केलं. \n\nइम्रान खान आणि त्यांची पहिली पत्नी जेमिमा\n\nइम्रान-जेमिमा या दांपत्याला दोन मुलं आहेत. नऊ वर्षं संसार केल्यानंतर इम्रान-जेमिमा यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 2004 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. \n\nलैंगिक शोषणाचा आरोप\n\n2014 मध्ये इम्रान यांनी टीव्ही अँकर रेहम खान यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. रेहम खान यांचे आईवडील पाकिस्तानचे आहेत, मात्र त्यांचा जन्म लिबियाचा आहे. हे लग्न केवळ दहा महिने टिकलं. रेहम यांनी विभक्त झाल्यानंतर पुस्तक लिहिलं. दहा महिन्यांच्या कालावधीत लैंगिक शोषण झाल्याचा आरोप रेहम यांनी पुस्तकात केला आहे. \n\nयानंतर 2018 मध्ये इम्रान यांनी बुशरा मानिका यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. \n\nक्रिकेट कारकीर्द\n\nपाकिस्तानच्या सार्वकालीन महान क्रिकेटपटूंमध्ये इम्रान यांचा समावेश होतो. 1987 मध्ये इम्रान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. मात्र पुढच्याच वर्षी त्यांना निवृत्ती सोडून परतण्याचं सांगण्यात आलं. इम्रान यांनी पुनरामगन केलं. चारच वर्षांत त्यांनी पाकिस्तानला वर्ल्डकप जिंकून दिला. \n\nइम्रान खान यांचं नाव सार्वकालीन महान अष्टपैलू खेळाडू म्हणून घेतलं जातं.\n\n16व्या वर्षी इम्रान यांच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. पाकिस्तानमधील स्थानिक संघ तसंच ऑक्सफर्ड महाविद्यालयाच्या संघाकडून खेळण्याचा मान मिळवला. इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळण्याचा अनुभवही त्यांच्याकडे आहे. 1971 मध्ये इंग्लंडविरुद्ध त्यांनी पाकिस्तानसाठी पदार्पण केलं. \n\nतीन वर्षांत इम्रान यांनी पाकिस्तानच्या वन डे संघात स्थान मिळवलं. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर त्यांनी संघातलं स्थान पक्कं केलं. 1978 मध्ये ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे इम्रान यांनी 139.7 वेगाने टाकलेला चेंडू चांगलाच गाजला होता. \n\nडेनिस लिली, अँडी रॉबर्ट्स यासारख्या समकालीन दिग्गजांना मागे टाकण्याची किमया इम्रान यांनी केली होती. इम्रान यांनी 88 कसोटी सामन्यांमध्ये 6 शतकं आणि 18..."} {"inputs":"...चं नाव घेऊन आरोप केले. त्यावेळी आदित्य ठाकरे यांची सोशल मीडियावर बदनामी झाली. मुंबई पोलिसांना मॅनेज केल्याचा आरोपही झाला. \n\nआदित्य ठाकरे यांना आपला या प्रकरणाशी काही संबंध नाही याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्यानंतर अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. आता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणानंतर भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे अन्वय नाईक यांच्याशी आर्थिक संबंध असल्याचा दावा केला.\n\nरश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांचे अन्वय नाईक यांच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं रूप पालटलं असलं तरी अर्णबबाबत जे काही घडलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून केलं गेलं आहे. त्यामुळे अजूनतरी शिवसेनेने या प्रकरणातून काही गमावलं आहे असं वाटत नाही\". \n\nलोकमतचे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात,\" नाही...! शिवसेनेचा जो मतदार आहे त्याला मुंबईल्या किंवा महाराष्ट्रातल्या मराठी माणसांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्याला अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलेलं आवडतं. \n\nतो मतदार खूष होतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवल्याचा त्यांच्यात भावना निर्माण होते. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या मतदारांना या प्रकरणात कुठेही धक्का लागू दिला नाही\". तर जेष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकरांनाही असंच वाटतं. \n\nत्या म्हणतात \"कोरोनामध्ये दिशाहीन झालेली शिवसेनेच्या संघटनेला कंगनाच्या वक्तव्यांनंतर ऊर्जा मिळाली आणि कार्यकर्ते कामाला लागलेले दिसले. त्यामुळे कंगना, अर्णब या सगळ्या प्रकरणात शिवसेनेने बरचं काही कमावलं\". \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...चं नाही. त्यांना कधी ड्रायव्हिंगही आलं नाही. ड्रायव्हर ठेवण्याची ऐपत येईपर्यंत त्यांची पत्नी संगीता कार चालवायची.\"\n\nमहागड्या गोष्टींची आवड\n\nविशेष बाब म्हणजे अरुण जेटलींच्या पत्नी संगीता या काँग्रेसचे दिग्गज नेते गिरधारी लाल डोगरांची मुलगी. गिरधारी लाल डोगरा जम्मूमधून दोनदा खासदार झाले आणि जम्मू-काश्मीर सरकारमध्येही ते मंत्री होते. \n\nत्यांच्या लग्नाला अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी या दोघांनीही हजेरी लावली होती. \n\nअरुण जेटली भारतातल्या आघाडीच्या वकीलांपैकी एक होते आणि त्यांची फीसुद्धा प्रचंड ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कळा येत होत्या. \n\nबोफोर्स तपासात महत्त्वाची भूमिका\n\n1989 मध्ये व्ही. पी. सिंह सरकार सत्तेमध्ये आल्यानंतर फक्त 37 वर्षांच्या जेटलींना भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल बनवण्यात आलं. \n\nएन्फोर्समेंट डायरेक्टरेटचे अधिकारी भुरेलाल आणि सीबीआयचे डीआयजी एम. के. माधवन यांच्यासोबत जानेवारी 1990 पासून जेटली बोफोर्स प्रकरणाचा तपास करण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंड आणि स्वीडनला गेले. पण आठ महिन्यांनंतरही त्यांना कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. \n\nजेटली आणि टीम बोफोर्सच्या तपासासाठी अशाच प्रकारे परदेश दौरे करत राहिली तर लवकरच त्यांना 'एनआरआय' दर्जा मिळेल अशी टिप्पणीही एका खासदारानं केली होती. \n\nजैन हवाला केसमध्ये अडवाणींचा बचाव\n\nजेटलींनी 1991च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान नवी दिल्ली मतदारसंघातून लढणाऱ्या लालकृष्ण अडवाणींचे निवडणूक एजंट म्हणून काम पाहिलं. \n\nत्यांनी भरपूर मेहनत घेतल्यानंतर अडवाणींना फिल्मस्टार राजेश खन्नांवर थोडक्या मताधिक्यानं विजय मिळवता आला. \n\nबाबरी मशीद विध्वंस प्रकरणी त्यांनी आडवाणींच्या बाजूने केस लढवली आणि नंतर प्रसिद्ध जैन हवाला केसमधूनही त्यांना यशस्वीरीत्या सोडवलं. \n\n90च्या दशकामध्ये टीव्हीवरच्या बातम्यांमुळे भारतीय राजकारणाचं स्वरूपच बदललं. जसजसं टेलिव्हिजनचं महत्त्व वाढलं, तशी भारतीय राजकारणात अरुण जेटलींची पतही वाढली.\n\n2000 साली 'एशिया वीक' मासिकाने जेटलींचा समावेश भारतातल्या झपाट्याने पुढे येणाऱ्या तरूण नेत्यांच्या यादीत केला. स्वच्छ प्रतिमेचा, आधुनिक भारताचा नवा चेहरा असं त्यांचं वर्णन करण्यात आलं होतं. \n\nनरेंद्र मोदींशी मैत्री\n\n1999मध्ये जेटलींना अशोक रोडच्या पक्ष मुख्यालयाच्या बाजूचा सरकारी बंगला देण्यात आला. त्यांनी त्यांचं घर भाजपच्या नेत्यांना दिलं. म्हणजे पक्षाच्या ज्या नेत्यांना राजधानीत घर मिळू शकणार नव्हतं, त्यांना आसरा मिळाला असता. \n\nयाच घरामध्ये क्रिकेटर वीरेंद्र सहवागचं लग्न झालं. शिवाय वीरेंद्र कपूर, शेखर गुप्ता आणि चंदन मित्रांच्या मुलांची लग्नंही इथेच झाली. \n\nपण या काळात जेटलींनी गुजरातचे नेते नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या मैत्रीला सर्वाधिक प्राधान्य दिलं. त्याचा त्यांना नंतर खूप फायदा झाला.\n\n1995 मध्ये गुजरातमध्ये भाजपची सत्ता आली आणि नरेंद्र मोदींना दिल्लीला पाठवण्यात आलं तेव्हाही जेटलींनी त्यांना साथ दिली. मोदी तेव्हापासूनच अनेकदा जेटलींच्या कैलास कॉलनीतल्या घरी दिसायचे असं अनेक..."} {"inputs":"...चं निधन झालं आणि 12 वर्षांनंतर बिपिनचंद्र पाल यांनी एक राजकीय नियतकालिक सुरू केलं, ज्याचं नाव होतं 'वंदे मातरम'. तेव्हापासून वंदे मातरम हे स्वातंत्र्य लढ्याशी जोडलं गेलं.\n\nइतिहासकार शमसुल इस्लाम सांगतात, \"भगत सिंग, राजगुरू, सुखदेव, अशफाकउल्लाह खान सारखे असंख्य क्रांतिकारक वंदे मातरम गात गात फासावर चढले.\" \n\nएका लेखात शमसुल इस्लाम पुढे सांगतात, \"पण वंदे मातरमबरोबरच इंकलाब जिंदाबाद, हे घोषवाक्य देखील स्वातंत्र्य लढ्याशी तितकंच जोडलं गेलं होतं. 20व्या शतकाच्या अखेरीस ब्रिटिशांविरोधी राष्ट्रीय चळवळीन... उर्वरित लेख लिहा:","targets":"न्यायालयात देखील गेला.\n\nत्यानंतर मद्रास हायकोर्टानं निर्णय दिला की विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी म्हणून सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांनी आठवड्यातून एकदा तरी वंदे मातरम म्हणावं.\n\nभारत सरकारची वेबसाइट knowindia.org नुसार वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत आहे (National Song). पण तत्कालीन न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने सुप्रीम कोर्टात दिलेल्या एका निर्णयात हे स्पष्ट केलं आहे की राज्यघटनेत वंदे मातरमचा राष्ट्रीय गीत म्हणून उल्लेख नाही. \n\nएकदा भाजप प्रवक्ते अश्विनी उपाध्याय यांनी एक याचिका दाखल केली होती की वंदे मातरमच्या प्रसारासाठी राष्ट्रीय धोरण ठरवण्यात यावं. तेव्हा सुप्रीम कोर्टानं ती फेटाळत सांगितलं होतं की, \"राज्यघटनेचं कलम 51 (A)मध्ये फक्त राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा उल्लेख आहे.\"\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चं पाऊल' अशा शब्दात चीनने अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली आहे. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन असल्याचं चीनचं म्हणणं आहे.\n\nअमेरिका चीनला विनाकारण बदनाम करत असून आमच्यावर तथ्यहीन आरोप केले जात असल्याचं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग यांनी म्हटलं आहे. \n\nचिनी वकिलातीत लागलेल्या आगीनंतर फायर ब्रिगेडच्या गाड्या बोलावण्यात आल्या.\n\nअमेरिकेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं चीनने म्हटलं आहे. अशाच चुकीच्या पद्धतीने वागल्यास चीनला ठोस प्रत्युत्तर द्यावं लागेल, असं चीनने म्हटलं आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा नाही , असं अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने स्पष्ट केल्यानंतरही ट्रंप यांनी त्याला चायना व्हायरस असं म्हटलं होतं. कोरोना विषाणूचं उगमस्थान अमेरिका असू शकतं असं चीनने म्हटलं होतं. मात्र याकरता त्यांनी कोणतेही पुरावे सादर केले नाहीत.\n\nव्यापार - व्यापाराची अन्यायकारी कार्यपद्धती, बौद्धिक संपदेची चोरी असे आरोप ट्रंप यांनी चीनवर केले होते. जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून चीनची ताकद कमी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न असल्याचा सूर बीजिंगमध्ये आहे. 2018 पासून या दोन देशांमध्ये व्यापारातील मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप, टीका, कारवाई असं सुरू आहे.\n\nहाँगकाँग - चीनने जून महिन्यात हाँगकाँगमध्ये नव्या सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी केली. त्यामुळे अमेरिकेने या प्रदेशाला असलेला खास आर्थिक दर्जा काढून घेतला. आमच्या अंतर्गत मुद्यांमध्ये अमेरिका घाऊक प्रमाणावर हस्तक्षेप करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. हाँगकाँगमधील लोकांच्या हक्कांवर गदा आणणाऱ्या अधिकाऱ्यांवर ट्रंप यांनी निर्बंध सुद्धा आणले आहेत. त्यावरून अमेरिका आमच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करत असल्याचा आरोप चीनने केला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...चं पालन त्यांनी केलं नाही. \n\nबाबरी मशीद ज्यावेळी पाडण्यात आली त्यावेळी कल्याण सिंह अयोध्येत नव्हते, पण तरीही ते या कटात सामील असल्याचं सांगण्यात आलं. \n\nगोळीबार न करण्याचा आदेश आपणच दिल्याचं कल्याण सिंह यांनी 6 डिसेंबर नंतरच्या त्यांच्या विधानांमध्ये स्वीकारल्याचं आरोपपत्रात म्हटलंय. यामुळे प्रशासनातल्या कोणत्याही अधिकाऱ्याला दोषी मानण्यात आलं नाही. \n\nअशोक सिंघल\n\nविश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल हे अयोध्येतल्या वादग्रस्त ठिकाणी राम जन्मभूमी मंदीर उभारण्याच्या मोहिमेचे प्रमुख होते. \n\n20 नोव्हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"िवस आधी 5 डिसेंबरला अयोध्येत विनय कटियार यांच्या घरी एक गुप्त बैठक झाली. यामध्ये लालकृष्ण अडवाणींसोबत शिवसेना नेते पवन पांडेही सहभागी झाले होते. वादग्रस्त बांधकाम पाडण्याचा अंतिम निर्णय याच बैठकीत घेण्यात आला. \n\nआरोपपत्रानुसार विनय कटियार 6 डिसेंबरला त्यांच्या भाषणात म्हणाले, \"आम्हा बजरंगींच्या उत्साहाला समुद्री वादळापेक्षा जास्त उधाण आलेलं आहे, यात एक नाही तर सगळ्या बाबरी मशिदी उद्धवस्त होतील.\"\n\nमुरली मनोहर जोशी\n\nराम मंदीर आंदोलनामध्ये प्रामुख्याने सहभागी झालेल्या भाजप नेत्यांमधलं अडवाणींनंतरचं दुसरं मोठं नाव म्हणजे मुरली मनोहर जोशी. \n\n6 डिसेंबरला ते या वादग्रस्त परिसरात हजर होते. मशीदीचा घुमट पाडल्यानंतर उमा भारतींनी अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींची गळाभेट घेतल्याचं आरोपपत्रात म्हटलंय. \n\nअडवाणींच्या कारसेवा मोहिमेसाठी जोशी दिल्लीहून मथुरा आणि काशीमार्गे अयोध्येला आल्याचं फिर्यादी पक्षाने म्हटलं होतं. \n\n28 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टाने प्रतिकात्मक कारसेवेचा निर्णय दिल्यानंतर या सगळ्यांनीच जातीयवादी भाषणं दिल्याचा या सगळ्यांवर आरोप आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...चं सांगताहेत. \n\nलखनऊमधील 'अमर उजाला'चे ज्येष्ठ पत्रकार आणि गेल्या दीड दशकापासून क्राइम रिपोर्टिंग करणारे पत्रकार विवेक त्रिपाठी सांगतात, की अजयपाल शर्मा यांनी काही गैर केलं नाहीये. \n\nत्रिपाठी यांच्या मते अशा घृणास्पद कृत्यासाठी यापेक्षाही मोठी शिक्षा दिली गेली पाहिजे. \n\nविवेक त्रिपाठी सांगतात, \"गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा एवढा वचक असणं गरजेचं आहे. नाहीतर गुन्हेगारी थांबविणं शक्य होणार नाही. क्राइम रिपोर्टिंग करताना गुन्हे आणि गुन्हेगारांची मानसिकताही आम्हाला कळायला लागली आहे. कायदा आणि पोलिसांचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...चं सांगायलाही हास्यास्पद वाटतं, असं कायद्याचे विषयाचे अभ्यासक कंडुकुरी श्री हर्ष हे बीबीसीला सांगत होते.\n\n\"लोकांनी लाखोंच्या देणग्या खासगी ट्रस्ट आहे म्हणून नाही दिलाय, तर पंतप्रधानांच्या नावामुळे दिलाय,\" असंही कंडुकुरी सांगतात.\n\nकंडुकुरी यांनी एक एप्रिल रोजी पहिल्यांदा RTI अंतर्गत अर्ज करून, PM केअर्स फंड कुठल्या कायद्यान्वये स्थापन करण्यात आलाय आणि कसा चालवलं जातो, याची माहिती मागवली होती.\n\nहा निधी सरकारी असला पाहिजे, याचे काही दावे कंडुकुरी यांनी केले:\n\n• भारताचे पंतप्रधान PM केअर फंडाचे अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गेली नाही, कुठलीही स्पर्धात्मक बोली लावण्यात आली नाही. एकूणच सर्व मनमानीनं झालंय,\" असं साकेत गोखले म्हणतात.\n\nहाफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, गेल्याच आठवड्यात सरकारनंच स्थापन केलेल्या एका पथकानं सरकारनं खरेदी केलेल्या 10 हजार व्हेंटिलेटर्सच्या विश्वासनियतेवर आणि क्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता. हे व्हेंटिलेटर्स PM केअर्समधील निधीतूनच खरेदी करण्यात आले होते.\n\nPM केअर्स फंडचं ऑडिट करण्यासाठी निवडलेल्या सार्स अँड असोसिएट्स या खासगी कंपनीवरही साकेत गोखले यांनी प्रश्न उपस्थित केलेत. याच कंपनीला मार्च 2018 मध्ये पंतप्रधान मोदींनी PMNRF चं ऑडिट कररण्यासाठी निवडलं होतं. तेही कुठल्याच प्रक्रियेविना.\n\nया सगळ्याचे भाजपशी संबंध असल्यानं ही सगळी लपवालपवी सुरू आहे, असं साकेत गोखले म्हणतात.\n\n\"सार्स अँड असोसिएट्सचे प्रमुख एसके गुप्ता हे भाजपच्या धोरणांचे समर्थक आहेत. मोदींच्या आवडत्या 'मेक इन इंडिया'वर गुप्तांनी पुस्तकही लिहिलंय. गुप्ता हे परदेशात निमसरकारी कार्यक्रम आयोजित करतात. गुप्तांनी दोन कोटी रूपये PM केअऱ फंडात देणगी दिलीय. या सगळ्या गोष्टींमुळे ऑडिट करण्यावर संशय निर्माण होतो,\" असं साकेत गोखले म्हणतात.\n\nएसके गुप्ता यांनी PM केअर्स फंडात दोन कोटी रूपये देण्याची घोषणा त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरूनच केली होती. या सर्व आरोपांवर बीबीसीनं एसके गुप्तांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.\n\nभाजपचे प्रवक्ते नलीन कोहली हे मात्र PM केअर्सवरील आरोपांप्रकरणी बचावासाठी पुढे आले.\n\nकोहली म्हणतात, \"PMNRF मधील पैसे नैसर्गिक संकटांवेळी वापरले जातात. खास कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी PM केअर्सची सुरुवात करण्यात आलीय. PMNRF ची स्थापन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलीय. त्यावेळी काँग्रेसचे अध्यक्षही विश्वस्तांमध्ये होते.\"\n\nदेशात अनेक राजकीय पक्ष आहेत. मग कुठल्यातरी एकाच पक्षाला सार्वजनिक कारणांसाठीच्या सार्वजनिक निधीत का सहभागी करावं? असा सवाल ते करतात.\n\nमोदींसोबत इतर जे विश्वस्त PM केअर्समध्ये आहेत, ते त्यांच्या सरकारी पदांमुळे आहेत, ते कुठल्य विशिष्ट राजकीय पक्षाचे प्रतिनिधी म्हणून तिथे नाहीत, असंही कोहली सांगतात.\n\nया निधीच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप कोहली फेटाळतात. सार्स अँड असोसिएट्सची ऑडिटिंगसाठी निवड गुणवत्तेनुसारच करण्यात आल्याचा दावा कोहली करतात. \n\n\"PM केअर्स..."} {"inputs":"...चत नव्हतं. मी त्यांना थँक्यू म्हटलं आणि तिथून निघून गेले. पण नंतर कित्येक महिने ते समोर असताना मला फारच अवघडल्यासारखं वाटायचं.'' \n\n\"आमचा युनिफॉर्म हा पांढरा, गुलाबी किंवा आकाशी असतो. त्यामुळे त्यावर लागलेले डाग तर लगेचच दिसतात. नर्स म्हणून काम करताना आम्हाला या सगळ्या गोष्टींकडे खूप लक्षं द्यावं लागतं.\" \n\nसविता वैद्यकीय क्षेत्रात काम करत असूनही ही परिस्थिती. सविता तायडे पुढे सांगतात, \"पण डाग पडल्याचा प्रसंग जर दुसऱ्या क्षेत्रात असताना घडला असता, तर मला मेल्याहून मेल्यासारखं झालं असतं.\"\n\nडाग पडण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आत्मविश्वास खूप चांगला आहे, पण तरीही मला उभं राहण्याची लाज वाटत होती.'\n\n'मॅडम, मागे डाग लागलाय'\n\n\"मी एकदा अहमदाबादमध्ये एका कॉन्फरन्ससाठी बसलेले होते. या कॉन्फरन्ससाठी आम्हाला सलग सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बसावं लागणार होतं. मी लाईट कलरचा युनिफॉर्म घातला होता. आणि त्याच दरम्यान मला पाळी सुरू झाली,\" मंजिता वनझारे यांनी बीबीसी गुजरातीला डागाची गोष्ट सांगितली. त्या अहमदाबाद शहराच्या पहिल्या महिला सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. \n\nएकाच जागी बसून त्यांच्या कपड्यांनाच नाही तर खुर्चीलाही रक्ताचे डाग लागले. \"माझ्यासाठी तो प्रसंग खूपच लाजिरवाणा होता. कारण त्यावेळी मी एकटीच महिला अधिकारी तिथं उपस्थित होते. बाकी सगळे पुरुषच. मला स्वत:चीच लाज वाटू लागली. कारण लहानपणापासून ही गोष्ट अत्यंत वाईट असल्याचं सगळ्यांनी आपल्या डोक्यात भरवलेलं असतं ना, ते खूप घाण दिसणार होतं.\" \n\nकार्यक्रमानंतर वरिष्ठांना सॅल्यूट ठोकण्याचं कर्तव्य मंजिता यांना काही केल्या पार पाडायचं होतं. \"माझा आत्मविश्वास खूप चांगला आहे, पण तरीही मला उभं राहण्याची लाज वाटत होती. शेवटी मात्र मी ठरवलं, कोणी माझ्यावर हसलं तरी चालेल, मी इतरांप्रमाणे आमच्या वरिष्ठांना सेल्यूट केलं. मला माहीत होतं, मी बाहेर पडल्याशिवाय कोणीही तिथून हलणार नाही, म्हणून मी तिथून चालू लागले.\" \n\n\"आमच्या दलातले जवळपास ४० जणं माझ्या मागे चालत होते. त्यांना सर्वांना माझ्या युनिफॉर्मवरचा तो डाग दिसत होता. त्यावेळी मी हे सगळं स्वीकारून पुढे जाण्याची स्वत:शी गाठ बांधली होती. मी काही बहाण्यानं तिथून जाऊ शकले असते, पण मी तसं केलं नाही.''\n\n\"माझ्या बॉडीगार्ड कमांडोनेही मला येऊन सांगितलं की, मॅडम तुमच्या मागे डाग लागलाय. पण मी त्याला सांगू शकले की- 'असू दे, हे नैसर्गिक आहे,' मी जसं स्वीकारलंय तसं लोकांनीही ते स्वीकारायला हवं.\"\n\nरूपी कौर यांचं 'पिरिअड' हे अभियान इन्स्टाग्रामवर खूप गाजलं.\n\nपाळीविषयीचा टॅबू मोडण्यासाठी एक अभियान काही वर्षांपूर्वी चांगलंच गाजलं. लेखिका आणि कॅम्पेनर रूपी कौर यांनी इन्स्टाग्रामवर 2015 मध्ये 'पीरियड' नावानं अभियान छेडलं. \n\nपाळीच्या रक्ताचे काही फोटो त्यांनी पोस्ट केले. इन्स्टाग्रामने ते फोटो काढून टाकले. पण त्याला विरोध करत 'इन्स्टाग्रामचे विचार पुरुषी मानसिकतेचे प्रतिक असल्याचं' त्यांनी ठणकावून सांगितलं. त्यानंतर इन्स्टाग्रामने त्यांचे फोटो पुन्हा..."} {"inputs":"...चपणी अजित पवार यांच्या गोटात सुरू झाली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. निवडणुका ऐन भरात आल्या होत्या.\n\nमतदान झालं आणि निकाल लागले. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका राष्ट्रवादी काँगेसच्या ताब्यातून निसटल्या होत्या. या दोन्ही शहरांवर एकेकाळी अजित पवार यांचा एकछत्री अंमल होता. त्यांच्या गोटातले जवळपास सर्वच नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. \n\nहे नेमकं काय झालं, अजित पवारांचा हा पराभव आहे की त्यांनीच हे घडवून आणलंय, याची चर्चा सर्वत्र सुरू झाली. त्यानंतरच्या काळात अजित पवार राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करेल तसंच आम्ही वागतो. आताही शरद पवारांनी सांगितल्याप्रमाणे मी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत आहे,\" असं जाहीर केलं. \n\nत्यानंतरच्या काळात अजित पवार यांच्या राजीनामा देण्याच्या टायमिंगवर छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले होते.\n\nत्यावर \"मी योग्य अयोग्य बघत नाही. माझ्या मनात एखादी गोष्ट आली की मी ती करतो. परिणाम बघायला आम्ही बसलेलो नाही. माझ्या सद्सद्विवेकबुद्धीला जे वाटतं तेच मी करतो,\" असं उत्तर अजित पवार यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.\n\nअजित पवारांच्या नाराजीबद्दल बोलताना नानिवडेकर यांनी तेव्हा म्हटलं होतं, \"अजित पवारांवर जेव्हा सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, तेव्हा पक्ष पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला नाही. मात्र शरद पवारांवर जेव्हा EDने ठपका ठेवला तेव्हा त्यांच्यासाठी पक्ष एकत्र आला. त्यांच्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यामुळे दादांच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला असेल, की माझ्या अडचणीत, आरोपांमध्ये पक्ष माझ्याबरोबर राहील का? त्यामुळेच अजित पवारांनी 'माझ्यासोबत उभं राहा' हे सांगण्यासाठी राजीनाम्याचं अस्त्र उगारलं.\"\n\nशरद पवारांनाही कल्पना न देता अजित पवारांनी दिलेल्या राजीनाम्याबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक प्रताप आसबे यांनी म्हटलं होतं की अजित पवारांचा हा निर्णय अनाकलनीय आहे. \"त्यांची नेमकी नाराजी काय आहे, हे आपल्याला माहीत नाही. त्यांनी ती स्पष्ट केली नाही. राजीनामा देण्याची वेळ अजित पवारांनी चुकीची निवडली,\" असं आसबेंनी म्हटलं.\n\n'नो कमेंट्स, मी बारामतीला चाललोय'\n\nत्यानंतर निवडणुका होऊन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेनं सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. त्याच दरम्यान बुधवारी 13 नोव्हेंबरच्या रात्री 8च्या सुमारास शरद पवारांच्या सिल्व्हर ओक बंगल्यातून अजित पवार तडकाफडकी बाहेर निघाले आणि गाडीत बसले.\n\n\"नो कमेंट्स, नो कमेंट्स. मी बारामतीला चाललोय,\" असं म्हणत ते निघून गेले. तसंच त्या दिवसाची नियोजित बैठक रद्द झाल्याचंही त्यांनी सांगून टाकलं.\n\nअजित पवार यांच्या नाराजीची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पुन्हा एकदा सुरू झाली. त्याचवेळी शरद पवार यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर येऊन तिथं उपस्थित असलेल्या पत्रकारांना चांगलंच सुनावलं. \n\n\"अजित पवार कुठेही गेलेले नाहीत. माध्यमांसमोर ते चेष्टेनं म्हणालेत. तुमच्या अशा मागे धावण्यानं काही प्रायव्हसी..."} {"inputs":"...चा चेहरा आहे, असं ही मुलं मला म्हणतात. त्यांच्यापैकी एकानं मला म्हटलंदेखील की, तुम्ही खूप फार सुंदर दिसता.\" \n\n\"इतकंच काय... माझ्या सुरकुत्यांमुळे माझ्या चेहऱ्यावर रेखीवपणा आला आहे, असं हे विद्यार्थी म्हणतात. या कलेमुळं मी पुन्हा सुंदर झाले\", असं लक्ष्मी कृतार्थपणे सांगतात. \n\n'ही मुलं मला डार्लिंग म्हणतात,' असं सांगताना त्या थोड्या लाजतात. \"मुलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. ते माझ्यासोबत सेल्फी घेतात. चहा पितात....\" लक्ष्मीअम्मा मुलांबद्दल भरभरून बोलत होत्या.\n\n\"मला या मुलांमध्ये मिसळायला आवडतं. या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही मॉडेल्स खूप महत्त्वाची आहेत. जर कधी ते आजारी असतील किंवा थकल्यासारखे वाटत असतली तर आम्ही त्यांना औषध-पाणी देतो.\" \n\n\"आमच्या कामासाठी त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. हे लोक गरीब आणि वृद्ध आहेत, पण त्यांच्यातील या सच्चेपणामुळेच आमची कला अस्सल वाटते,\" असं शिल्पकला विभागात शिकणारा विद्यार्थी दामोदरन नमूद करतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चा डेव्हिड मलान, हनुमा विहारी, मनोज तिवारी, युसुफ पठाण, चेतेश्वर पुजारा यांची नाव चर्चेत होती. मात्र इतका महत्त्वाचा खेळाडूच्या जागी चेन्नईने कोणालाही न घेणं कोड्यात टाकणारं होतं. \n\nसतत बदल\n\nचेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग ही जोडगोळी चेन्नईसाठी सुपरहिट मानली जाते. अनौपचारिक पद्धतीने कामाची आखणी यासाठी हे दोघे ओळखले जातात. आतापर्यंतच्या अनुभवानुसार चेन्नई पहिल्या एकदोन मॅचमध्ये संघ पक्का करतात. हाच संघ स्पर्धेत शेवटपर्यंत खेळताना दिसतो. एखादा खेळाडू फॉर्ममध्ये नसेल... उर्वरित लेख लिहा:","targets":". चेन्नईची टीम तशीही डॅडीज आर्मी म्हणून ओळखली जाते. वय काहीही असलं तरी फिट असणं आवश्यक आहे. चेन्नईच्या बाबतीत तीच गोष्ट जाणवली नाही. शेन वॉटसनची सार्वकालीन महान ऑलराऊंडर खेळाडूंमध्ये गणना होते. 2008 आयपीएल हंगामात वॉटसन मॅन ऑफ द सीरिज होता. चाळिशीकडे झुकलेल्या वॉटसनला कारकीर्दीत असंख्य दुखापतींनी सातत्याने त्रास दिला. \n\nड्वेन ब्राव्हो\n\nदुखापतीमुळे महत्त्वाच्या मालिकांमध्ये तो खेळू शकला नाही. पण जेवढं खेळू शकला त्यामध्ये त्याने जीव ओतून खेळ केला. दुखापतीचं लक्षात घेऊन वॉटसन बॉलिंग करत नाही. यंदा तर वॉटसनला फिल्डिंगमध्येही लपवावं लागेल अशी परिस्थिती होती. तो पूर्ण खाली वाकू शकत नाही, तो उलटा धावू शकत नाही, तो डाईव्ह मारू शकत नाही, तो कुठल्याही बाजूला फार स्ट्रेच करू शकत नाही, तो 30 यार्डबाहेर फिल्डिंग करू शकत नाही, तो दोन किंवा तीन रन घेऊ शकेलच याची शाश्वती नाही-इतक्या मर्यादा आलेल्या खेळाडूला घेऊन खेळताना कर्णधारासमोरचे पर्यायही कमी होतात. \n\nकॅरेबियन प्रीमिअर लीगमधून येतानाच ड्वेन ब्राव्हो दुखापत घेऊन आला होता. सुरुवातीच्या मॅचेस तो खेळलाच नाही. मात्र खेळू लागल्यानंतरही तो जुना ब्राव्हो दिसलाच नाही. त्याने बॅटिंग करणं जवळपास टाळलंच. ब्राव्होचा अनुभव चेन्नईसाठी नेहमीच महत्त्वाचा ठरला आहे परंतु तो शंभर टक्के फिट नसेल तर मग का खेळावं? \n\nबेसिक्सचे वांदे\n\nकॅचेस टाकणं, रनआऊट हुकणं, स्टंप्सच्या इथे बॅकअपला कोणीही नसताना पल्लेदार थ्रो करून ओव्हरथ्रोचे रन देणं, वाईड-नोबॉल टाकणं, एकाच्या जागी दोन-दोनाच्या जागी तीन रन्स घेऊ देणं अशा मूलभूत गोष्टींमध्ये चेन्नईचे खेळाडू घोटीव असतात. \n\nधोनी\n\nवर्षानुवर्षे त्यांच्या यशात या गोष्टींचा वाटा मोलाचा होता. मात्र यंदा त्यांनी या कशावरही लक्ष दिलं नाही. दिल्लीविरुद्धच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांनी शिखर धवनचे तीन कॅच टाकले.    \n\nधोनीची बॅट रुसली\n\nगेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. मार्टिन गप्तीलच्या अफलातून थ्रो मुळे धोनी रनआऊट झाला आणि टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्या क्षणानंतर धोनी जणू अज्ञातवासात गेल्यासारखं झालं. \n\nलष्करासाठी काम केल्यानंतर धोनी रांचीतल्या त्याच्या फार्महाऊसवर असल्याचं समजत होतं. कुठल्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये तो दिसला नाही. टीम इंडियाच्या निवडीसाठी उपलब्ध..."} {"inputs":"...चा दर 60 टक्के आहे.\" \n\nबर्ड फ्लूचा विषाणू मानवी शरीरात कसा प्रवेश करू शकतो?\n\nइतर विषाणू माणसाच्या शरीरात नाक आणि तोंडाद्वारे प्रवेश करतात आणि श्वसन इंद्रियांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढतो.\n\nडॉ. अविनाश भोंडवे सांगतात, \"बर्ड फ्लूचा संसर्ग पक्ष्यांमधून माणसांत नाक आणि तोंडावाटे होऊ शकतो. कोंबडी किंवा इतर पक्षी शिंकत किंवा खोकत नसले तरी कोंबडीच्या नाकातून, तोंडातून द्रव निघत असतो. त्याच्याशी माणसाचा संपर्क आला आणि माणसाच्या नाकावाटे किंवा तोंडावाटे द्रव शरीरात गेल्यास बर्ड फ्लूची लागण होऊ शकते. तसंच... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे.\n\nचिकन म्हणजे मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवलेली असतील तर ते खायला सुरक्षित असल्याचं WHO ने एका पत्रकाद्वारे यापूर्वीच सांगितलेलं आहे. ज्या भागांमध्ये बर्ड फ्लूचा आऊटब्रेक नाही, तिथली पोल्ट्री प्रॉडक्ट्स हाताळल्याने वा खाल्ल्याने बर्ड फ्लूचा धोका उद्भवत नाही, असं WHO ने म्हटलंय.\n\nबर्ड फ्लू\n\nबर्ड फ्लू झाल्यास माणसांमध्ये कोणती लक्षणं आढळून येतात?\n\nफ्लूची प्राथमिक लक्षणं म्हणजेच सर्दी, खोकला आणि ताप ही बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्यास आढळून येतात असं डॉक्टर सांगतात. पण याची उदाहरणं अत्यल्प असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.\n\nहा विषाणूही मानवी शरीराच्या श्वसन यंत्रणेवर हल्ला करतो आणि यामुळे न्युमोनिया किंवा अक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम - ARDS होण्याची शक्यता असते. ताप - सर्दी, घसा खवखवणं, पोटात दुखणं, डायरिया ही याची लक्षणं असू शकतात.\n\nडॉ. अविनाश भोंडवे सांगतात, \"बर्ड फ्लूची लागण माणसांना झाल्यास त्याची लक्षणं दिसून येतात. सर्दी, खोकला, ताप ही प्राथमिक लक्षणं आहेत. न्यूमोनिया हे सुद्धा बर्ड फ्लूचे लक्षण आहे. पण आतापर्यंत भारतात बर्ड फ्लूचा संसर्ग माणसाला झाल्याचे निदर्शनास आलेलं नाही.\"\n\nसध्या भारतातील अनेक राज्यात बर्ड फ्लू आजाराची लागण विविध पक्ष्यांमध्ये झालेली दिसत आहे. केरळ, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या प्रदेशात बदकं, कोंबड्या, कावळे आणि स्थलांतरित पक्षांमध्ये प्रामुख्याने या आजाराची लागण झालेली दिसून येत आहे.\n\n\"जंगली पक्षांमध्ये देखील बर्ड फ्लू आढळतो तथापि त्यामुळे ते आजारी पडताना दिसत नाहीत मात्र इतर पक्षांमध्ये हा विषाणू वेगाने पसरताना दिसतो आणि कोंबड्या, बदकं किंवा इतर पाळीव पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मृत्यू घडून येतात. संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या लाळेतून किंवा नाकातील स्त्रावातून आणि विष्ठेतून हे विषाणू बाहेर पडतात. या स्त्रावाचा किंवा विष्ठेचा संपर्क आल्याने इतर पक्ष्यांमध्येही हा आजार पसरत जातो,\" असं डॉ. प्रदीप आवटे सांगतात. \n\nबर्ड फ्लू\n\nकाय खबरदारी घ्याल?\n\nभारतात आतापर्यंत बर्ड फ्लू माणसांमध्ये आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये असं आवाहन राज्य सरकारसह वैद्यकीय तज्ज्ञांनीही केलं आहे. पण त्यासोबतच काळजी घेण्यासाठी काही सूचनाही दिल्या आहेत.\n\nराज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदिप आवटे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,\n\n1...."} {"inputs":"...चा नाही. ते वरकरणी निमित्त आहे. ज्या सुनियोजित पद्धतीनं चीटिंग कट रचण्यात आला असं दिसतंय ते हादरवून टाकणारं आहे.\n\nबिनधास्त नियम तोडतो- आम्हाला कुणी हात लावू शकत नाही ही बेफिकिरी मुळाला उखडवणारी आहे. पिवळ्या टेपनं लाल बॉल घासणारा कॅमेरून बॅनक्रॉफ्ट किंवा मीडियासमोर या कुभांडाची कबुली देणारा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांचे व्हीडिओ व्हायरल झालेत. पण या कटात प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात आहे. \n\nजिंकण्यासाठी योजना ठरवणं, सरावाला दिशा देणं, खेळाडूंशी वैयक्तिक संवाद साधणं यासाठी प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"िरडलं असं प्रतिस्पर्ध्यांना खिजवण्याची वृत्ती आहे.\n\nकसोटी क्रिकेटमधला सगळ्यात यशस्वी संघ हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. थोडेथोडके नव्हे तर पाच वर्ल्डकप त्यांच्या नावावर आहेत. जिंकण्याचे अनेकविध पराक्रम मिरवणाऱ्या या संघाचं वागणं नेहमी वादाच्या भोवऱ्यात असतं. यशाचं शिखर सर केल्यावर नम्र होणं, कृतज्ञ असणं अपेक्षित असतं. पण असलं काही ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाच्या गावीही नाही. \n\n\"जिंकण्यासाठी अगतिक झालो होतो म्हणून बॉल टँपरिंग केल्याची कबुली दिल्यामुळे ऑस्ट्रेलियावरचा राग अधिक तीव्र झाला आहे. रोल मॉडेल म्हणून जबाबदारी असताना नामुष्की आणणारं वागल्यामुळे ऑस्ट्रेलियन जनतेचा पाठिंबाही संघाने गमावला,\" असं ज्येष्ठ पत्रकार आणि क्रिकेट लेखक राजदीप सरदेसाई सांगतात. \n\nते पुढे म्हणतात, \"बॉल टँपरिंगसाठी नियमात जेवढी शिक्षेची तरतूद आहे तेवढी शिक्षा स्मिथ आणि बॅनक्रॉफ्टला झाली. मात्र प्रसंगाचं गांभीर्य जाणून आयसीसीनं नियम कठोर करायला हवा होता. फुटबॉलमध्ये रेड कार्ड मिळालं की किमान तीन सामने बाहेर बसावं लागतं. त्याधर्तीवर नियम बदलायला हवेत.\"\n\nडेव्हिड वॉर्नरला बॉल टेंपरिंग प्रकरणाचा सूत्रधार मानण्यात येत आहे.\n\n\"एक संघटना म्हणून आयसीसी पूर्वग्रहदूषित नाही परंतु कमकुवत नक्कीच आहे. हे त्यांचं अपयश आहे. ऑस्ट्रेलिया जिंकणारा संघ आहे, पण त्यांच्याकडे जेत्याची वृत्ती नाही. खेळ ही ऑस्ट्रेलियाची अस्मिता आहे. त्यांचा इतिहास मर्यादित आहे. खेळातल्या कामगिरीवर ऑस्ट्रेलियन म्हणून त्यांचं अस्तित्व अवलंबून आहे. त्यामुळे जिंकण्यासाठी वाट्टेल ते हेच त्यांच्या अंगी भिनलंय. बॅड लूझर्स आणि अरोगंट विनर्स आहेत,\" असं सरदेसाई सांगतात. \n\nप्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्यासाठी स्लेजिंग अर्थात शेरेबाजी हे वाचाळ अस्त्र ऑस्ट्रेलियानंच पहिल्यांदा परजलं. रंग, वर्ण, जात, वंश, कुटुंबीय, देश या कशावरूनही अर्वाच्य भाषेत शेलके वाग्बाण लगावणं ही कांगारुंची खासियत. \n\nऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना खेळण्याच्या कौशल्यापेक्षा या बोलंदाजीचा सामना करणं सगळ्यात अवघड असतं असं अनेक क्रिकेटपटू सांगतात.\n\nवाचाळपणाला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न होतो आणि तिथंच ऑस्ट्रेलियाच्या गेमप्लॅनची सरशी होते. समोरच्याची एकाग्रता भंग करणं हेच तर मुख्य ध्येय असतं.\n\n1981 मध्ये बेन्सन अँड हेजेस या वनडे स्पर्धेदरम्यान ऑस्ट्रेलियाचा मुकाबला कडवे प्रतिस्पर्धी न्यूझीलंडशी होता. न्यूझीलंडला शेवटच्या..."} {"inputs":"...चा निर्णय घेतल्यामुळेही कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले.\n\nपिल्ले म्हणतात, नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होऊ नयेत असं सर्व अल्पसंख्यांकांना वाटत होतं त्यामुळे दिल्लीमध्ये सत्ताबदल व्हावा असं त्यांना वाटत होतं. इथं अल्पसंख्यांकांचं प्रमाण जास्त असल्यामुळे या राज्यात मोदीविरोधी लाट होती.\n\nदुसरा अडथळा\n\nअल्पसंख्यकांची मते भाजपाला न मिळण्याबरोबरच आणखी एक कारण असल्याचे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक बीआरपी भास्कर व्यक्त करतात. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"केरळ पुनर्जागरण किंवा केरळ रे... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...चा परिणाम म्हणजे Melancholy, असे मानले जाई.\n\nडॉ. चॅनी सांगतात, \"पूर्वी Melancholyच्या अनेक लक्षणांपैकी एक लक्षण होतं भीती. काही प्रकरणांमध्ये तर लोकांना आपण काचेचे बनलेले आहोत, असं वाटायचं आणि फुटण्याच्या भीतीने ते जागचे हलायचेदेखील नाहीत.\"\n\nफ्रान्सचे सहावे राजे चार्ल्स हे Melancholy ने ग्रस्त होते. चुकून धक्का लागून तुटण्याच्या भीतीने त्यांनी आपल्या वस्त्रांमध्ये लोखंडी सळ्या लावून घेतल्या होत्या. \n\n4. Nostalgia (भूतकाळाची तीव्र आठवण होणे)\n\nही भावना आपल्याला माहिती आहे, असं तुम्हाला वाटेल.\n\nडॉ.... उर्वरित लेख लिहा:","targets":"chondriasis हादेखील एक आजारच मानला जायचा. मात्र एकोणीसाव्या शतकात ही शुद्ध भावना आहे, यावर शिक्कामोर्तब झालं.\n\n\"या आजारामुळे थकवा येतो, वेदना होतात आणि पचनाच्या समस्या निर्माण होतात, असं मानलं जाई. सतराव्या आणि अठराव्या शतकात (डाव्या फुफ्फुसाच्या खाली असलेल्या) प्लिहामुळे हा आजार होत असावा, असा समज होता. मात्र, नंतर तो दोष मज्जातंतूंवर ढकलण्यात आला.\"\n\nहायपोकाँड्रियासिसग्रस्त व्यक्तीला कुठलीही लक्षणं नसताना आपल्याला काहीतरी गंभीर आजार झाला आहे, असं वाटतं. \n\nशरीराची अतिरेकी काळजी वाटल्यामुळे किंवा हायपोकाँड्रियासिस या आजारामुळे काही विशिष्ट लक्षणं दिसत असल्याचा लोकांचा समज होता. मात्र वास्तविक तो मन आणि भावनांचा खेळ असतो.\n\n7. Moral Insanity (मानसिक वेड)\n\n1835 साली डॉ. जेम्स कॉवेल्स प्रिचर्ड यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला. डॉ. चॅनी सांगतात. \"त्यातून होणारा परिणाम बघता याचा खरा अर्थ 'भावनिक आजार' एवढाच आहे, कारण दीर्घकाळापर्यंत moral या शब्दाचा अर्थ 'मानसिक', 'भावनिक' असा होता. शिवाय आता आपण ज्या अर्थाने (नैतिक) Moral हा शब्द वापरतो तो देखील होता. त्यामुळे संभ्रम होता.\"\n\nडॉ. प्रिचर्ड यांनी ज्या रुग्णांना 'morally insane' म्हटले त्यांना मानसिक आजाराची कुठलीच लक्षणं नसतानादेखील ते विचित्र वागायचे. डॉ. चॅनी सांगतात, \"त्यांना वाटायचं असे अनेक रुग्ण आहेत जे इतर व्यक्तींप्रमाणेच सामान्य आहेत. मात्र त्यांचं त्यांच्या भावनांवर नियंत्रण राहत नाही किंवा त्यांच्या हातून अनपेक्षितपणे गुन्हा घडतो.\"\n\nउदाहरणार्थ, सुशिक्षित समाजातल्या स्त्रियांमध्ये असलेला क्लेप्टोमेनिया (चोरी करण्याची अनावर इच्छा) हा आजार. यात चोरी करणाऱ्या स्त्रीला हे समजत असतं की तिला चोरी करण्याचं काहीच कारण नाही. तरीही ती चोरी करते. हा क्लेप्टोमेनिया 'मोरल इनसेन'चं लक्षण मानलं जाऊ शकतं. \"एकूणात सर्व टोकाच्या भावनांचा तो संग्रह म्हणता येईल आणि सहसा सतत रडणाऱ्या बाळाशी (Difficult Child) त्याची तुलना होते.\"\n\nभावना या विषयाला वाहिलेल्या 2019 च्या Free Thinking Festivalमध्ये डॉ सारा चॅनी यांनी भावनांविषयी अधिकाधिका माहिती व्हावी, यासाठी त्यांची हरवलेल्या भावनांची मशीन आणली होती. या वर्षीच्या उत्सवातल्या सर्व चर्चा ऐकण्यासाठी Free Thinking Festival Website ब्राऊस करा. \n\nआणि लंडनमधल्या क्वीन मेरी विद्यापीठातल्या History of the Emotions या केंद्रातल्या भावनांच्या..."} {"inputs":"...चा होती. तेव्हा रितेश यांनी सध्या आपला तसा काही विचार नसल्याचं स्पष्ट केलं. \n\nनुकत्याच झालेल्या भाषणातही रितेश यांनी म्हटलं, \"विधानसभा निवडणुकीपूर्वी मुंबईत माहीममधून मला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे, अशा बातम्या मध्यंतरी आल्या होत्या. पण आपण लातूरचे आहे. आपली सुरूवात लातूरमध्ये झाली आणि शेवटही लातूरमध्येच होणार.\"\n\nयाचा अर्थ रितेश भविष्यात लातूरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत का, असा घेता येईल या प्रश्नाला उत्तर देताना तुगावकर यांनी लातूर मतदारसंघाची स्थिती समजावून सांगि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी पाहा.)"} {"inputs":"...चारादरम्यान राजीव गांधी यांची हत्या झाली. काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि पी. व्ही. नरसिंह राव सरकारनं आर्थिक सुधारणांसाठी पावलं उचलली. त्यांनी त्यावेळी घेतलेले निर्णय भारताच्या आर्थिक प्रगतीला वेग देण्यासाठी महत्त्वाचे ठरल्याचे मानलं जातं. \n\nलायसन्स राज संपवणं आणि उदारीकरणाचं धोरण त्याचकाळी अवलंबण्यात आलं. \n\nयावेळी संकट अधिक गंभीर \n\nपण आताची परिस्थिती आधीच्या सर्व संकटांहून वेगळी आहे. जागतिक स्तरावर तेलाचे दर अतिशय कमी आहेत, मान्सून अपवाद वगळता चांगला आहे आणि परकीय चलनही मुबलक प्रमाणात आहे. पण त... उर्वरित लेख लिहा:","targets":"येणार? जर उद्योगांकडेच पैसे नसतील तर ते कामगारांना पैसे कोठून देणार? \n\nसगळीकडे अशीच परिस्थिती असेल तर नोकऱ्या जातील, लोकांचा पगार कमी होईल किंवा दुसरा कोणतातरी मार्ग अवलंबला जाईल. \n\nअशापरिस्थितीत सरकारकडे खूप पर्याय नाहीयेत. पण एक मार्ग आहे जो अनेक तज्ज्ञांनी यापूर्वीच सुचवला आहे, तो म्हणजे सरकारनं नवीन नोटा छापाव्यात आणि हा पैसा लोकांपर्यंत पोहोचवणंही आवश्यक आहे. तरच अर्थव्यवस्थेत नव्यानं प्राण फुंकले जातील. \n\n(या लेखातील विचार हे लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...चिका दाखल केली. \n\nनामांतराच्या प्रक्रियेला जनतेच्या पैशातून व महसूलातून पैसे खर्च करावे लागतील. तसंच त्यामुळं समाजाचं दुही निर्माण होऊन संविधानाच्या कलम 14 चा भंग होईल, असं विरोध करणाऱ्यांनी याचिकेत मांडलं.\n\nशहरातील लोकांचे मत\n\n\"केवळ प्रशासनात शहराचा उल्लेख \"उस्मानाबाद\" असा होतो तर आजही ग्रामीण भागातील जनता शहराला \"धाराशीव\" याच नावाने ओळखते\", दैनिक सामनाचे जिल्हा प्रतिनिधी कमलाकर कुलकर्णी यांनी सांगितलं. \n\nतर उस्मानाबाद हे जिल्ह्याचे प्रचलित नाव असून, फार पूर्वीपासून शहरातील कामकाज याच नावाने चा... उर्वरित लेख लिहा:","targets":"बुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चित्राचा भाग असलेल्या गोष्टी.\n\nनिरनिराळ्या टप्प्यांवर चाकोरीतून सुटवंग होत जाणाऱ्या बायांच्या. उत्कट प्रेमातून पाय मोकळा करून घेणारी प्रेयसी, लग्नामधली एकनिष्ठा म्हणजे काय नि तिचा प्रेमाशी काय संबंध असतो, हे तपासून पाहणारी पुरम्ध्री आणि अपत्यप्रेमाची आखीव रेष ओलांडून जाणारी प्रौढा. \n\nमग मला वाटणारं दिमित्रीचं अप्रूप हळूहळू ओसरत गेलं. त्याच्यातल्या पालकभाव असलेल्या पुरुषाबद्दल कपाळी पहिली आठी पडली! नंतर 'दुस्तर हा घाट'मधली नमू दिसली. तीही अत्यंत मोहकपणे बंडखोर व्यक्तिरेखा आहे. तरी तिला देखणे, परद... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रियकरांबद्दल, शारीरिक प्रेमाबद्दल, फसवणुकींबद्दल, सासू-सुनेच्या नात्याबद्दल, नवराबायकोच्या एकसुरी नात्याबद्दल, व्यसनाधीन पतीच्या बायकोबद्दल.... स्त्रीवादाबद्दलही.\n\n'गोफ' मला या संदर्भात विशेष वाटली. त्यातली वसुमती ही स्वतंत्र बाण्याची तडफदार नायिका आहे. तिची सासू पारंपरिक स्त्री. घुंगटही पाळून राहिलेली. जगण्याच्या-टिकण्याच्या गरजेतून कर्तबगार झालेली, पण परंपरेला कधीही धुडकावून न लावणारी. एका टप्प्यावर त्या दोघीही एकाच नशिबाला सामोऱ्या जातात. व्यसनाधीन नवरा आणि त्याच्या मृत्यूनंतर धीरानं, एकटीनं मुलाला मोठं करण्याचं आव्हान. त्यात कोळपत गेलेलं तारुण्य. या दोघींना समोरासमोर उभं करून त्यांच्या दुर्दैवांमधली आणि लढ्यांमधली साम्यं अधोरेखित करणं... स्त्रीच्या स्वातंत्र्याची - म्हणजे एका परीनं आपल्या स्वतःच्या भूमिकेची - इतकी रोखठोक तपासणी करायला किती जबरदस्त डेअरिंग आणि बांधिलकी लागत असेल! \n\nतिच्या सगळ्या कथांमधूनही असे प्रयोग दिसत राहतात. सहजीवनापासून ते दत्तक मुलापर्यंत आणि अविवाहितेपासून ते प्रौढ प्रेमिकेपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या एका खास मूर्तिभंजक प्रयोगशील पद्धतीनं चितारून पाहणं. \n\n'पारंपरिक कथेचा गौरी-टच'\n\nपुढे दिवाळी अंकांमधून तिनं लिहिलेल्या काही छोटेखानी 'लोक'कथाही याच मासल्याच्या आहेत. नवऱ्यानं टाकलेल्या स्त्रीनं हातात पोळपाट-लाटणं घेणं हा ट्रॅक वास्तविक किती घासून गुळगुळीत झालेला! पण तिच्या हातात आल्यावर त्या गोष्टीनं वेगळंच रुपडं धारण केलं.\n\nत्यातली मूळची सवर्णेतर सून ब्राह्मण नवऱ्याच्या मर्जीखातर महाकर्मठ कटकट्या सासूच्या हाताखाली ब्राह्मणी स्वयंपाकात पारंगत झालेली. पण नवऱ्यानं टाकल्यावर ती त्याच साजूक सुगरणपणाचा वापर करून पैसे कमावू लागते, स्वतःच्या पायावर उभी राहते. सासूला मात्र पोराच्या मर्जीतलं पारतंत्र्य नकोनकोसं होऊन सुनेच्या हातच्या 'सूंसूं करायला लावणाऱ्या लालभडक्क कालवणाची' आठवण येत राहते. पारंपरिक कथेला दिलेला हा खास गौरी-टच होता. \n\nतिच्या श्रीमंत, सुखवस्तू, उच्चमध्यमवर्गीय भावविश्वाबद्दल अनेकांनी तिच्यावर ताशेरे ओढले आहेत. त्याला जणू उत्तर दिल्याप्रमाणे तिच्या नंतरच्या कादंबऱ्यांतून तळागाळातल्या, शोषित-वंचित आयुष्यांचे संदर्भ येतात. मला ते कधीही आवडले नाहीत. उपरे, चिकटवलेले वाटले. स्त्रीविषयक सामाजिक धारणांना आपल्या कथाविश्वातून आव्हान देऊन पाहणं, त्यांची विधायक - प्रयोगशील मोडतोड करणं..."} {"inputs":"...चिन तेंडुलकरला अॅशेल जाईल्सने त्रिफळाचीत केलं आणि भारतीय चाहत्यांच्या आशा मावळल्या. सचिन आऊट झाला तेव्हा टीम इंडियाची स्थिती 146\/5 अशी होती. \n\nस्वत:ला सिद्ध करण्यासाठी आतूर युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ ही जोडगोळी मैदानात होती. या जोडीने एकेरी-दुहेरी धावांची रतीब घालताना चौकार-षटकारांची लयलूट करत सहाव्या विकेटसाठी 121 धावा जोडल्या. \n\nखेळपट्टीवर स्थिरावलेल्या युवराजला पॉल कॉलिंगवूडने फसवलं. युवराजने 63 बॉलमध्ये 9 चौकार आणि एका षटकारासह 69 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. युवराज आऊट झाल्यावर सगळी जबाब... उर्वरित लेख लिहा:","targets":"रायला शिकवलं. आलं अंगावर तर घ्या शिंगावर ही मानसिकता रुजवली. \n\nकेवळ वाचाळपणा करून नव्हे तर खणखणीत कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्याला निष्प्रभ करा हे गांगुलीने स्वत:च्या प्रदर्शनातून सिद्ध केलं. टीम इंडियाने पुढच्या 20 वर्षांत देदिप्यमान कामगिरी केली, यशोशिखरं गाठली. त्याचा पाया गांगुलीने रचला. नॅटवेस्ट सीरिजमधला विजय आणि गांगुलीचं सेलिब्रेशन हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातल्या सुवर्णमयी क्षणांपैकी एक आहे. \n\nशर्ट काढून सेलिब्रेशन हे स्टेटमेंट\n\n\"कैफने विजयी धाव घेतली आणि सौरवने टीशर्ट काढायला सुरुवात केली. मी त्यावेळी ओशाळून गेलो. त्याचा टीशर्ट खाली ओढू लागलो. मी त्याच्या बाजूलाच उभा होतो. पण सौरवने ऐकलं नाही. त्याने टीशर्ट गरागरा फिरवून विजय साजरा केला. तेव्हा लक्षात आलं नाही, पण सौरवचं सेलिब्रेशन स्टेटमेंट होतं. टीम इंडिया कुणापेक्षाही कमी नाही, आणि आता आमचा दबदबा असेल हा सौरवच्या सेलिब्रेशनचा अर्थ होता. जागतिक क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या आगमनाची ती नांदी होती. टीम इंडियाने त्यानंतर अनेक ऐतिहासिक विजय मिळवले. त्याची मुहर्तमेढ त्या विजयात होती,\" असं व्हीव्हीएस लक्ष्मणने 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स ' या कार्यक्रमात बोलताना सांगितलं होतं. \n\nसचिन आऊट झाला, घरचे पिक्चर पाहायला गेले आणि कैफ हिरो झाला \n\nया मॅचमधल्या खेळीने मोहम्मद कैफला ओळख मिळवून दिली. तो घराघरात पोहोचला. परंतु त्यामागणी कहाणी तितकीच रंजक आहे. इंग्लंडने 325 रन्स केल्यानंतर टीम इंडियाला सीनियर खेळाडूंकडून अपेक्षा होत्या. सचिन आऊट झाला तेव्हा टीम इंडियाची अवस्था 146\/5 अशी अवस्था झाली. त्यावेळी 'देवदास' चित्रपट प्रदर्शित झाला होता. \n\nकैफच्या घरचे मॅच सोडून 'देवदास' चित्रपट पाहायला गेले. काही तासात कैफने इतिहास घडवला. चाहते अलाहाबादमधल्या कैफच्या घरी जमले. पण घरी कुणीच नव्हतं. चाहत्यांनी थिएटर गाठलं. \n\nकैफच्या घरचे बाहेर आले तेव्हा त्यांना धक्का बसला. कैफ इंग्लंडहून परतला तेव्हा त्याचं प्रचंड जल्लोषात स्वागत झालं. शहरात दाखल झाल्यानंतर घरी जाण्यासाठी कैफला तीन ते चार तास लागले. \n\nकैफने त्याचवर्षी वनडेत पदार्पण केलं होतं. मोठे खेळाडू आहेत पण स्वत:ला सिद्ध करायचं होतं. या खेळीने युवा पिढीच्या कर्तृत्वाला झळाली मिळाली असं कैफने इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...ची आकडेवारी\n\nपरंतु यंदा या स्थितीबरोबरच एक वेगळा कमी दाबाचा पट्टा तयार झाला जो 5 तारखेला मुंबईच्या खूपच जवळ होता. यामुळे वारे चक्राकार फिरू लागले आणि त्यांनी समुद्रावर तयार झालेल्या ढगांना 5 तारखेला दक्षिण मुंबईकडे ढकलायला सुरुवात केली. \n\nया ढगांनी दक्षिण मुंबई ओलांडल्यावर ते क्षीण होत गेले. त्यामुळे दक्षिण मुंबईच्या तुलनेत 5-6 दरम्यान शहराच्या इतर भागांत तितक्या तीव्रतेची हवा आणि पाऊस झाला नाही.\"\n\nमुंबईतील पावसाचे संग्रहित छायाचित्र\n\nदक्षिण मुंबईतला पाऊस\n\nमुंबईमध्ये कुलाबा आणि सांताक्रुझचा विचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"धिक प्रमाणात, थोडा मागे-पुढे होत असतो. मुंबईच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुंबईत एका दिवसात 22 ते 25 सेंटीमीटर पाऊस पडणं काहीच वेगळं नाही. आपल्याकडे कोकणात, महाबळेश्वरला मेघालय-आसामच्या तोडीचा पाऊस पडतो हे विसरता येणार नाही.'' \n\nमग गेल्या काही वर्षांमध्ये एखाद दिवस पाऊस पडला तरी तो रौद्र वाटू लागतो, लगेचच पाणी साठून नुकसान होते त्यामागचे काय कारण असावे यावर 'नियोजनाचा अभाव' असे मत केळकर यांनी व्यक्त केले.\n\nमुंबईतील पावसाचे संग्रहित छायाचित्र\n\nते म्हणाले, \"शंभर वर्षांपासून पावसामध्ये काहीच फरक नाही. परंतु ब्रिटिशांनी तयार केलेल्या ड्रेनेज सिस्टिमवर आथा वाढलेल्या लोकसंख्येचा ताण आला आहे. तेव्हाचे नियोजन त्यावेळच्या लोकसंख्येला अनुसरून होतं. परंतु आज मुंबईची लोकसंख्या पाहाता ती व्यवस्था अगदीच तोकडी आहे.\"\n\nमुंबईतील पावसाचे संग्रहित छायाचित्र\n\nमुंबईच्या पश्चिम भागात, पश्चिम किनाऱ्यावर जास्त पाऊस पडल्याचं निरीक्षणही केळकर यांनी मांडलं. ते म्हणाले, ''यावर्षी मुंबईच्या पूर्व भागात आणि जेथे मुंबईला पाणी पुरवठा करणारी तळी आहेत तेथे सुरुवातीच्या काळात पाऊस कमी पडला परंतु मुंबईच्या पश्चिमेस पावसाचा जोर होता. त्यामुळेच मुंबईला पाणी पुरवठा करण्यात अडथळा येईल की काय अशी स्थिती निर्माण झाली होती. परंतु आता त्या भागातही पाऊस वाढल्यास तळी पूर्ण भरतील आणि पाणीपुरवठा सुरळीत होईल असे चांगले संकेत दिसत आहेत.''\n\nपाणी जाणार तरी कोठे?\n\nशहरनियोजनकार चंद्रशेखर प्रभू यांनी दक्षिण मुंबईत अशा प्रकारे पाणी भरण्याबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.\n\nते म्हणतात, \"शहराचं नियोजन करताना वसई, उरण सारखे अनेक प्रदेश कमी उंचीचे तसेच राहू दिले होते. मात्र कालांतराने या प्रदेशात मोठ्या प्रमाणात भर घालून नव्या जमिनीची निर्मिती करण्यात आली. म्हणजेच रिक्लमेशन करण्यात आलं. \n\nवांद्रे-कुर्ला परिसरातही मोठ्या प्रमाणात रिक्लमेशन झालं. पूर्वी मोठ्या भरतीच्या वेळेस आणि जास्त पावसांच्या दिवसात पाणी या प्रदेशात साठायचं परंतु त्यांची उंचीही वाढल्यामुळे दक्षिण मुंबईत रस्त्यांवर पाणी आल्याचं दिसून येतं.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ची आपली क्षमता आहे. आपल्या शेतकऱ्यांनी हे करून दाखवलं. आपण एखाद्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालो, की शेजारच्या देशांचाही त्याचा फायदा होतो.\n\n4. महिला सशक्तीकरणाला प्राधान्य \n\nभारतात स्त्रीशक्तीला जेव्हा-जेव्हा संधी मिळाली त्यांनी देशाचं नाव लौकीक केलं आहे. देश बळकट केला आहे.\n\nआज भारतात स्त्रिया भूमिगत कोळसा खाणींमध्ये काम करत आहेत तर दुसरीकडे लढाऊ विमानांनी आकाशालाही गवसणी घातली आहे.\n\nदेशातल्या 40 कोटी जनधन खात्यांपैकी जवळपास 22 कोटी खाती महिलांची आहेत.\n\nकोरोना काळात एप्रिल-मे-जून या तीन महिन्यांमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"0 जिल्हे निवडले आहेत \n\nविकासात मागे राहिलेल्या या जिल्ह्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.\n\nया सगळ्यात शेती आणि शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही.\n\nजलजीवन मिशनला आज एक वर्षं झालंय. दररोज आम्ही 1 लाखापेक्षा जास्त घरांत पाईपने पाणी पोचवत आहोत\n\nगेल्या वर्षभरात 2 कोटी कुटुंबापर्यंत पाणी पोहोचवण्यात यश आलं. दुर्गम भागात पाणी पोहोचवण्यात आलं. \n\nमध्यम वर्गाला सरकारी दखलंदाजीपासून मुक्ती हवी, नवी संधी हवी. आमचं सरकार मध्यमवर्गाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतंय.\n\nध्वजारोहणापूर्वी नरेंद्र मोदींनी एक ट्वीट करुन देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. \n\nध्वजारोहणापूर्वी पंतप्रधान राजघाटावर गेले . \n\nराजघाटावर पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nसंरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांना गार्ड ऑफ ऑनर देणाऱ्यांमध्ये भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलासह दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि 24 जवान सहभागी झाले होते. \n\nमेजर श्वेता पांडे ध्वजारोहणादरम्यान पंतप्रधानांसोबत होत्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ची काळजी घेणार असल्याचं सांगत प्लास्टिक उत्पादन करणाऱ्यांवर करडी नजर असेल, असा इशाराही दिला आहे.\n\nमुंबई पालिका कारवाईसाठी सज्ज\n\nमहाराष्ट्र अविघटनशील कचरा नियंत्रण अधिनियम 2006 नुसार प्लास्टिकबंदीचा नियमभंग करताना आढळल्यास पहिल्या वेळी 5,000 रुपये, दुसऱ्यांदा सापडल्यास 10 हजार रुपये आणि तिसऱ्यांदा 25 हजार रुपये, सोबतच तीन महिन्यांच्या कैदेची तरतूद आहे. ही कारवाई सर्व दुकानं, कंपन्या, सार्वजनिक ठिकाणं, वनं, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र, शासकीय, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, चित्रपटगृह आणि नाट्याग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा स्टीलचा डबा घेऊन येतात. जी मंडळी कामावरून घरी जाताना मासे घेऊन जातात, ते जेवणाच्या डब्यात मासे भरून नेतात.\"\n\n\"आम्ही प्लास्टिकच्या पिशव्या देत नसलो तरी काही ग्राहक डब्याला प्लास्टिकची पिशवी गुंडाळतात आणि डबा कापडी पिशवीत टाकतात. असं करण्यावरही बंदी आहे, याची त्यांना कल्पना नाही. आमच्या बाजूने ग्राहकांना आम्ही तेसुध्दा सतत सांगत असतो. पण ती लोकांची गरज आहे. माशांना वास येतो, पाणी लागतं आणि कागदात मासे बांधून देणं शक्य नाही, त्यामुळे त्यावर सरकारने पर्याय शोधून काढायला हवा,\" असं जयवंती यांना वाटतं. \n\nहिरे कागदात बांधणार का? \n\nधारावी येथील प्लास्टिक उत्पादनांचे व्यापारी राजीव शाह याविषयी बोलताना म्हणाले की, \"प्रत्येक पिशवीवर माहिती छापणं फार जिकिरीचं काम आहे. यामध्ये छोट्या व्यापाऱ्यांना सर्वाधिक नुकसान होणार आहे. हल्ली कामाला माणसं मिळत नाहीत, त्यात अशा गोष्टी कराव्या लागल्या तर अधिकचा वेळ आणि पैशामुळे धंदाच चौपट होऊन जाईल. सरकारने प्रायमरी पॅकेजिंगवर बंदी आणायला नको. गारमेंट किंवा खाद्यपदार्थांच्या पॅकींगसंदर्भात ठोस निर्णय अद्याप कुणालाच माहिती नाही.\" \n\nराजीव मेहता\n\nसरगम पॅकेजिंगच्या राजीव मेहता यांनी वेगळेच प्रश्न उपस्थित केले, \"आपल्याकडे कमीत कमी तीन महिने पाऊस असतो. अशावेळी कागदी पिशव्यांचा वापर कसा करणार? 50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीच्या पिशव्या वापरण्यावर बंदी नसली तरी छोट्या दुकानदारांना ते परवडत नाही. त्यामुळे गेल्या चार महिन्यामध्ये आमचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. आम्ही काही ज्वेलर्सना हिऱ्यांच्या पॅकिंगसाठीही प्लास्टिकच्या पिशव्या पुरवतो. पण त्या पिशव्यांबाबतही गोंधळ आहे. हिरे कागदात बांधून देणार का?\" असा सवाल मेहता यांनी उपस्थित केला. \n\nकापडी पिशव्या शिवून घेतल्या\n\n\"मी 1976 पासून भाजीच्या धंद्यात आहे. तेव्हा लोक पाट्या आणि गोणी घेऊन यायचे. 1984 पासून प्लास्टिक पिशव्यांना सुरुवात झाली आणि आता त्यांचा वापर प्रमाणाबाहेर वाढला आहे,\" असं कैलास मौर्य सांगतात. \"प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा निर्णय चांगलाच आहे. पण शेवटी त्याची अमलबजावणी काटेकोरपणे केली तरच त्यातून फायदा होईल.\"\n\nशिवा प्रजापती या भाजी विक्रेत्याने तर मालाची ने-आण करण्यासाठी कापडी पिशव्या शिवून घेतल्या आहेत. प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर असलेला दंड परवडणारा नाही. त्यामुळे गावाहून म्हणजेच उत्तर प्रदेशहून पिशव्या बनवून आणल्याचं त्यांनी..."} {"inputs":"...ची जातनिहाय-जमातनिहाय आकडेवारी उपलब्ध असते. त्यातून आर्थिक-शैक्षणिक चित्रही स्पष्ट होत असते. त्याचबरोबर या घटकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये कोणत्या कोणत्या वर्गामध्ये कोणते कोणते स्थान मिळालेले आहे? किती स्थान मिळालेले आहे? \n\nही आकडेवारी दर 10 वर्षांनी जनगणनेच्या माध्यमातून मिळत असते. ही आकडेवारी सरकारकडे असताना हे खूप सहजपणे करता येण्याजोगं आहे की न्यायालय म्हणतं त्याप्रमाणे हे दाखवून देता येईल. उदाहरणार्थ आपण असं समजूया की महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकसंख्या 20 टक्के आहे. \n\nयाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"अडचणी कोण मांडणार? \n\nलोकशाहीमध्ये मुळात संकल्पनाच ही आहे की त्या-त्या समाजामधून आलेले प्रतिनिधी त्यांचे प्रश्न मांडतील, त्यांच्या अडचणी मांडतील. भारतीय समाज हा जातीव्यवस्थेनं बाधित झालेला असल्यामुळे स्वाभाविकपणे अनुसूचित जाती आणि जमातीचे प्रतिनिधी त्या-त्या पदांवर असणे गरजेचे आहे. \n\nअशा परिस्थितीमध्ये या घटकांना नोकरीत प्रवेशाला आरक्षण मिळाले तरी ते पुरेसं नाही कारण वर जाण्यासाठी ज्या पदोन्नतीच्या अटी असतात त्यामध्ये खूप काळ लागू शकतो. \n\nजेवढा काळ या घटकांचे प्रतिनिधित्व त्याठिकाणी नसेल तर तेवढा काळ त्या घटकाला न्याय मिळायला उशीर होईल. म्हणून पदोन्नतीमध्ये आरक्षण याचा अर्थ सामान्यपणे पदोन्नती मिळण्यासाठी जो कालावधी लागतो त्याच्यापेक्षा कमी कालावधीत या घटकांमधल्या अधिकाऱ्यांना आपण पदोन्नती देतो. \n\nम्हणजे त्या-त्या पदांवर त्या-त्या समाजघटकातले लोक आलेले असतील आणि ते त्यांच्या हक्कांची तसेच त्यांना न्याय मिळेल याची काळजी घेतील अशी याच्यामागे संकल्पना आहे. \n\nदुसरा आणखी एक मुद्दा आहे तो पदोन्नतीत महत्वाचा असलेल्या गोपनीय अहवालाचा. कर्मचारी-अधिकाऱ्यांचे जे गोपनीय अहवाल लिहिले जातात ते वरिष्ठ अधिकारी लिहितात. मात्र आपला समाज जातीव्यवस्थेनं पिडीत असल्यामुळे त्या गोष्टीचा प्रभाव यामध्ये पडण्याची भीती असते. \n\nवरिष्ठ पदावर काम करणारे इतर समाजातले जे अधिकारी आहेत, ते सगळेच्या सगळे दुष्ट असतात किंवा मुद्दामच ते वाईट गोपनीय अहवाल लिहितात असं म्हणता येणार नाही. \n\nपरंतु अनेकदा त्यांच्यामध्ये जातीव्यवस्थेचा असा काही एक संस्कार झालेला असतो आणि त्यामुळे अत्यंत उपेक्षित समाजातनं आलेल्या अधिकाऱ्यांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो पुर्वग्रह दूषित असू शकतो. त्यामुळे त्यांचे जे गोपनीय अहवाल आहेत, ते चुकीच्या पद्धतीने लिहिले जाऊ शकतात. परिणामी त्यांना पदोन्नती मिळायला अडचण येते. \n\nम्हणून भारतीय जातीय मानसिकतेचा विचार करून अशाप्रकारचा पक्षपात, भेदभाव, अन्याय झाला अशी उदाहरणे आपल्यासमोर असल्यामुळे या समाजघटकाला मुद्दामहून, जाणीवपूर्वक पदोन्नतीत आरक्षण देऊन प्रतिनिधित्व देण्याची गोष्ट आपण स्वीकारली आणि भारतीय राज्यघटनेमध्ये त्याची तरतूदही केलेली आहे. \n\nभारतीय राज्यघटनेच्या कलम 16 च्या उपकलम '4 अ' नुसार अनुसूचित जाती आणि जमातींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची तरतूद आहे\n\nमला असे वाटते की पदोन्नतीमध्ये आरक्षण देण्याची तरतूद कायद्यामध्ये आणि..."} {"inputs":"...ची झोड उठवली.\n\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं, \"भाजपचं जिथं सरकार आहे, तिथं कोरोनाची लस मिळणार नाही का? जेपी नड्डा आणि हर्षवर्धन यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे. मोदी तर म्हणाले होते की, प्रत्येक घरार्यंत लस कशी पोहोचेल, याची यंत्रणा बनवत आहेत. मग आता भाजपनं वेगळी राजकीय यंत्रणा तयार केलीय का? भाजपला मत जाईल, त्यांनाच लस मिळेल का?\" \n\nसंजय राऊत पुढे म्हणाले, \"एकेकाळी घोषणा होती, तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा. आता नवीन घोषणा झालीय, तुम मुझे वोट दो, हम तुम्हे वॅक्सिन देंगे. ही एकप्रकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाटण्याची घोषणा कशी काय करतोय?\n\nभाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी याबद्दल स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय. 'केंद्र सरकारकडून राज्यांना लस नाममात्र दरात दिली जाईल. राज्यांनी ठरवायचं की ते लोकांना लस मोफत देणार की शुल्क आकारणार. आरोग्य हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय आहे त्यामुळे बिहार भाजपने लस मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. सोपं आहे.'\n\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या उपस्थितीत भाजपनं बिहार निवडणुकीच्या जाहीरनाम्याची घोषणा केली.\n\nलस हा निवडणुकीचा मुद्दा कसा बनला?\n\nभाजपने आपल्या जाहीरनाम्यात लसीला प्रथम स्थान दिल्यानंतर अर्थातच इतर पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या राष्ट्रीय जनता दलाने भाजपवर टीका करताना म्हटलंय, 'कोरोनाची लस देशाची लस आहे, भाजपची नाही! लसीचा राजकीय वापर हेच दाखवतो की यांच्याकडे रोगराई आणि मृत्यूचं भय दाखवण्याखेरीज काहीही पर्याय नाहीयेत. बिहारी स्वाभिमानी आहेत, थोड्या पैशांसाठी आपल्या मुलांचं भवितव्य विकत नाहीत.'\n\nकाँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी यावर टीका करताना म्हटलं, 'भाजपच्या या घोषणेवर आम्ही तीव्र आक्षेप घेतो. बिहारच्या लोकांचा असा अपमान करू नका. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा मजुरांचं स्थलांतर सुरू होतं तेव्हाही नितीश कुमार आणि सुशील मोदी यांनी सहानुभुती दाखवली नव्हती.'\n\nशशी थरूर यांनीही भाजपच्या घोषणेवर निवडणूक आयोग कारवाई करेल का असा प्रश्न विचारला. 'तुम मुझे वोट दो मैं तुम्हे वॅक्सीन.... हे वर्तन अत्यंत धिक्कारण्यासारखं आहे. निवडणूक आयोग निर्मला सीतारमण आणि त्यांच्या निर्लज्ज पक्षावर कारवाई करेल का?'\n\nकोरोना लस मोफत देणार- भाजपची बिहार निवडणूक जाहीरनाम्यात घोषणा\n\nमुळात लसीसारखा मुद्दा निवडणूक प्रचारात आलाच कसा याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर यांनी म्हटलं, 'ही अत्यंत हास्यास्पद घोषणा आहे. लस लोकांपर्यंत पोहोचवणं हे सरकारचं कर्तव्यच आहे त्यामुळे याला निवडणुकीचा मुद्दा बनवणं हे अत्यंत हास्यास्पद आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यात बिहारची आरोग्य यंत्रणा अपुर पडली. तिला बळकटी द्यायचं सोडून आता अशा घोषणा करणं हे हास्यास्पद आहे.'\n\nरणदीप सुरजेवाला\n\nनिवडणूक आयोगाकडे तक्रार\n\nकार्यकर्ते साकेत गोखले यांनी भाजपच्या घोषणेनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. केंद्र सरकार कोव्हिड लशीच्या वितरणाचं..."} {"inputs":"...ची नामुष्की आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.\n\nज्या अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत दलितांवर अत्याचारांचे प्रकार वाढले आहेत, त्याच जिल्ह्यात आठवले यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा पाठिंबा असतानाही पराभव पत्करावा लागला.\n\nत्यामुळे आठवले यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीपासून भूमिका बदलली आणि 2010-11 मध्ये त्यांनी शिवसेनेबरोबर आपल्या पक्षाला नेलं आणि नवं वळण घेतलं. \n\nभाजप आणि दलित\n\nआज ही सर्व वळणं तपासत असताना गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रातल्या दलित नेतृत्वाचं मूल्यमापन करताना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मतमतांतरे पाहिली तर मोठ्या प्रमाणात आठवले यांच्या मंत्रिपदाबाबत निषेधाचे सूर आपल्याला सतत ऐकू येतात. त्यामुळे आज तरी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाला एक अवकाश उपलब्ध होतो आहे, हे मान्य केलं पाहिजे.\n\nआठवले गटातल्या अन्य कोणत्याही नेत्याची आज राज्यस्तरावर माहिती नाही. जोगेंद्र कवाडे यांच्याखेरीज त्यांच्या गटाचा अन्य नेता दिसत नाही. रा.सु.गवई यांचे चिरंजीव डॉ. राजेंद्र यांचा जो गट आहे, तो अस्तित्वात किती आहे आणि कागदावर किती आहे, याचा शोध घ्यावा लागेल. \n\nनामदेव ढसाळ यांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतर दलित पँथर संघटनेचे जे तुकडे झाले आहेत, त्याचे नेते रिपब्लिकन गटांचेच भाईबंद आहेत, एवढं सांगितलं तरी पुरे.\n\nमुख्यत: हे सगळे गट प्रामुख्यानं नवबौद्ध वर्गाच्या भोवती केंद्रीभूत झाले आहेत आणि तीच त्यांची मर्यादा बनली आहे.\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तसबिरी.\n\nप्रकाश आंबेडकरांनी बहुजन महासंघाची जोड देऊन एकजातीय पक्षाच्या पलीकडे जाण्याची भूमिका गेली 25 वर्षं घेतली आहे.\n\nनव्या वातावरणात आणि महाराष्ट्रात एकवटलेल्या मराठा समाजाच्या प्रभावाखालील राजकारणात ते आपलं एकमुखी नेतृत्व उभं करू शकतील का, हा खरा प्रश्न आहे.\n\nआज तरी एकूण वातावरण त्यांना अनुकूल आहे. गुजरातच्या जिग्नेश मेवाणींसारखे तरुण दलित नेते त्यांच्याबरोबर दलित जनाधार व्यापक करण्यासाठी निश्चितच येतील, यात शंका नाही. \n\nमात्र संसदीय राजकारणात आकड्यांचं समीकरण खूप महत्त्वाचं असतं आणि आज भाजपसह सर्वच पक्षांनी ते प्राधान्याचं मानून राजकारण पुढं रेटलं आहे.\n\nआजच्या संसदीय राजकारणाच्या वळणाला केवळ आंबेडकरी विचारांचा तात्त्विक लढा घेऊन दलित केंद्रीत राजकारण कोणालाही करता येणार नाही. कारण सत्तेभोवती अनेक प्रश्न गुंतलेले असतात, मग तो घराचा असो अथवा रोजगाराचा.\n\nभीमा कोरेगावच्या संघर्षात आणि महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात जे दिसलं, ते तरुणांच्या बेरोजगारीला अधोरेखित करणारं होतं. \n\nआंबेडकर चळवळीत कालानुरूप अनेक चढउतार पाहायला मिळाले.\n\nही व्यापक अर्थानं चिंतेची गोष्ट आहे आणि म्हणूनच दलित राजकारणाची मूस बांधताना प्रकाश आंबेडकर यांना आज तरी केवळ तात्त्विक राजकारण अथवा फक्त डाव्या पक्षांबरोबरचं राजकारण करून चालणार नाही. \n\nत्यांना काँग्रेससारख्या डावीकडे झुकलेल्या आणि व्यापक जनाधार असलेल्या पक्षांबरोबरही संवाद करावा लागेल.\n\nआजच्या दलित राजकारणाची आणि जनमानसाची ती कालसापेक्ष अशी हाक..."} {"inputs":"...ची निर्मिती करण्यात आली होती.\" \n\nया काळात मुंबईच्या फोर्ट परिसरात व्हिक्टोरियन, निओ-गॉथिक शैलीच्या इमारती उभ्या राहात होत्या. त्या सर्वांमध्ये ही इमारत वेगळी दिसायची. \n\n\"इतर निओ-गॉथिक शैलीच्या ऐतिहासिक इमारतींनी मुंबईच्या या भागाची वेगळी ओळख निर्माण केली, त्या सर्वांमध्ये वॉटसन्स हॉटेल वेगळं होतं. वास्तुरचनेच्या दृष्टीनं ते बरंच आधुनिक आणि काळाच्या पुढे होतं असं मी म्हणेन,\" हर्षद भाटिया सांगतात. \n\nमुंबईचा वारसा जपण्याचे प्रयत्न\n\nया कारणांसाठीच मुंबईच्या वारसा संवर्धन समितीनं एसप्लनेड मॅन्शनला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्न \n\nइमारतीची डागडुजी किंवा पुनरुज्जीवन करताना तिथं सध्या राहणारे किंवा वावर असणारे लोक, आसपासच्या परिसराशी तिचं नातं, परिसराचं बदलत जाणारं रूप तसंच देखरेख करणारी व्यवस्था याकडे लक्ष द्यायला हवं असं हरिश भाटिया सांगतात. \n\n\"एसप्लनेड मॅन्शनविषयी काळाच्या बाबतीतही विचार करावा लागेल. वारसा दर्जा देताना केवळ इमारतीच्या ऐतिहासिक महत्त्वाकडे पाहिलं जातं, पण तिची आज नेमकी परिस्थिती काय आहे, तिचा कसा वापर होतो आहे, याकडे दुर्लक्ष होतं. एकेकाळी आसपास फारशा इमारती नसताना मोकळ्या भागात ही इमारत होती. आज हे मुख्य रस्त्यावरचं मोक्याचं ठिकाण आहे. फोर्टच्या परिसरात अनेक कार्यालयं असून हा भाग कायम वाहनांनी, गजबजलेला असतो.\"\n\nत्यामुळेच ही इमारत पोर्टेबल असल्यानं ती इथून हटवून दुसरीकडे पुन्हा उभारण्याचाही पर्याय इमारतीच्या संरक्षणासाठी आजमावून पाहता येईल, असं हरिश भाटिया यांना वाटतं. \n\n\"जिथे आहे तिथेच ही इमारत ठेवायची असेल, तर तिला मालकीहक्कांच्या आणि सरकारी बंधनांतून मोकळं करायला हवं. एखाद्या संस्थेकडे तिची जबाबदारी देता येईल, पण तिचं पुनरुज्जीवन आणि पुनर्वापर कसा केला जावा यावर मात्र बंधन ठेवायला हवं. मला वाटतं कलाकारांना येऊन राहता येईल, काम करता येईल, अशा एखाद्या हॉटेलमध्ये याचं रुपांतर करता येऊ शकतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ची मुलगी प्रीतम मुंडे यांचा विजय झाला आहे.\n\nभाजपाने सिने अभिनेत्री हेमा मालिनी, किरण खेर, लॉकेट चॅटर्जी यांच्यासारख्या उमेदवारांना तिकीट दिले. याशिवाय प्रज्ञा ठाकूर आणि निरंजन ज्योती यांनाही तिकीट भाजपनं तिकीट दिले. \n\nभाजपाच्या स्टार उमेदवार स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात अमेठीत पराभूत केले. आपण राजकारणाच्या पटावरील एक महत्वाच्या खेळाडू आहोत हे त्यांनी दाखवून दिले. \n\nघराणेशाहीचे राजकारण\n\nसुतपा पॉल म्हणतात, \"उमेदवारी मिळणं हे चांगलं असलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. महिला खासदारांच्या संख्येत वाढ झाली आहे हे निश्चित मात्र ही संख्या अत्यंत हळूहळू वाढत आहे. \n\nपहिल्या लोकसभेत 24 महिला होत्या. एकूण उमेदवारांपैकी ते प्रमाण 5 टक्के होते. 16 व्या लोकसभेत 66 महिला खासदार होत्या. त्यावेळेस महिला खासदारांचे प्रमाण 12 टक्के होते. आता येणाऱ्या लोकसभेत हे प्रमाण 14 टक्के झाले आहे. \n\nमात्र काही देशांच्या तुलनेत हे प्रमाण अद्यापही कमी आहे. रवांडामध्ये ही संख्या 62 टक्के आहे, दक्षिण आफ्रिकेत हे प्रमाण 43 टक्के, यूकेमध्ये 32 टक्के, अमेरिकेत 24 टक्के, बांगलादेशात 21 टक्के आहे.\n\nएकट्या भाजपला 303 जागा मिळाल्या आहेत तर एनडीएला 350 जागा मिळाल्या आहेत. निशा सांगतात, \"महिलांचे प्रश्नांवर राजकीय पक्ष कटिबद्ध दिसून येत नाहीत. आता या मोठ्या जनादेशानंतर भाजप महिला आरक्षण विधेयक आणेल का हे पाहायला हवे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ची मैत्री जगजाहीर आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे.\n\nएका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंना दिशा पाटणीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती आपली मैत्रीण आहे असे आदित्यने स्पष्ट केले होते.\n\nकेवळ दिशा पाटणीच नाही तर आदित्य ठाकरे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटींसोबत एकत्र दिसतात.\n\nअभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत आदित्याने मुलींना सेल्फ डिफेंसचे प्रशिक्षण देण्याची मोहीम सुरू केली होती. तसेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांसोबत आदित्य ठाकरे यांचे संबंध आहेत.\n\n'मी आदित्य ठाकरेंना भेटले नाही'\n\nसुशांत सिंह प्रकर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं. यामुळे पक्षाला मिळत असलेली उभारी आपोआप खाली येते आणि आत्मविश्वासही कमी होतो.\" \n\nठाकरे पिता-पुत्र सत्तेत आहेत. मंत्रिमंडळात त्यांचे स्थान आहे. याचा फायदा संघटन मजबूत करण्यासाठी होत असतो.\n\n\"पण मुख्यमंत्री पदाचा मुकूट काटेरी आहे हे विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार भासवले जात आहे,\" असं पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी सांगतात.\n\nराजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे प्रतिमेला धक्का पोहचवण्यात विरोधी पक्षाला यश आले आणि मंत्र्यांना राजिनामा द्यावा लागला.\n\nयामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे, छगन भूजबळ, आर आर पाटील अशा अनेक राजकीय नेत्यांना टोकाचे आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता. \n\nकेंद्रात भाजप सरकारने जे राहुल गांधींसोबत केले तेच महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंसोबत होत आहे असाही एक मतप्रवाह आहे. \n\nयाविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं होतं, \"आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात रोल अजूनही समोर आलेला नाही. पण, येत्या काळात त्यांनाही सीबीआय चौकशीसाठी तयार रहावं लागेल. बॉलिवूडच्या लोकांची चांगले संबंध हा काही गुन्हा नाही. पण, सुशांतच्या मुद्यावर भाजप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल असा संशय मला आहे.\"\n\nबाजू मांडण्यात शिवसेना कमी पडते आहे?\n\nसुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास विरोध केल्याने ठाकरे सरकावर प्रचंड टीका करण्यात आली.\n\nमुंबई पोलीसांनी चौकशी सुरू केली तरी प्रत्यक्षात गुन्हा नोंदवला गेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवला. यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टीकेचा धनी व्हावे लागले. \n\nसीबीआय मुंबईत आल्यानंतर अधिकाऱ्याला क्वारंटाईन करणं असेल किंवा कंगना राणावतच्या घराचे बांधकाम पाडणं असेल या घटनांमुळेही शिवसेनेच्या भूमिकांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.\n\nसंजिव शिवडेकर सांगतात, \"शिवसेना बाजू मांडण्यात कमी पडत आहे. केवळ सामनामध्ये लिहून लोकांचे समाधन होत नाही. तुमच्यावर जे आरोप केले जात आहेत ते समोर येऊन खोडून काढावे लागतात.\" \n\nउद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे\n\n\"पार्टीमध्ये आदित्य ठाकरे होते का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मग शिवसेना समोर येऊन हे स्पष्ट का करत नाही? आदित्य ठाकरे पार्टीला होते की नव्हते याचा खुलासा का केला जात..."} {"inputs":"...ची संख्या अब्जात आहे. स्वस्त होत चाललेल्या मोबाईल डेटा किमतींमुळे भारतात इ-कॉमर्स मार्केट वेगाने वाढतंय.\n\nयंदाच्या वर्षी या मार्केटची व्याप्ती 120 अब्ज डॉलर्स एवढी आहे. आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांच्या पैशांवर उभे झालेले 4,700 हून अधिक स्टार्ट-अप्स सध्या भारतात आहेत. \n\nजेफ बेझोस अॅमेझॉनच्या कार्यक्रमानंतर उद्योजकांसोबत सेल्फी घेताना\n\nमात्र भारतात नेहमीच कपडे, किराणा माल, इलेक्ट्रॉनिक्स सारख्या वस्तूंसाठी छोट्या, खऱ्याखुऱ्या दुकानांची संस्कृती राहिली आहे. छोटी शहरं, गावांमध्ये किराणा मालाचं दुकान ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र हे पाऊल नुकसानीची भरपाई करण्यासाठी उचललं गेलं आहे. पण ते भारतावर उपकार करत नाहीयेत. ऑनलाईन खरेदीविक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणारी कंपनी दुसऱ्यांचं बाजार धोरण बिघडवण्याचं काम करत नसेल तर या कंपनीला एवढा तोटा होईल का?\" \n\nअॅमेझॉन आणि फ्लिपकार्टविरोधात आंदोलन करणाऱ्या कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स संघटनेनं गोयल यांच्या वक्तव्याची प्रशंसा केली आहे. \"सरकारचा देशातील सात कोटी स्थानिक व्यापाऱ्यांच्या दृष्टिकोनाबाबत संवेदनशील आहे, हे यातून दिसून येतं. ई-कॉमर्स कंपनीच्या चुकीच्या ध्येयधोरणांचा फटका या व्यापाऱ्यांना बसतोय,\" असं संघटनेचे अध्यक्ष प्रवीण खंडेलवाल म्हणाले. \n\nज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी गोयलांच्या प्रतिक्रियावर नाराजी व्यक्त केली. \"बेझोय यांच्यावर वाणिज्य मंत्र्यांचं वक्तव्य आंतरराष्ट्रीय बातम्यांमध्ये चांगल्याच दिसतील, नाही?\"\n\n\"त्यांची ही तिखट प्रतिक्रिया नक्कीच गेल्या पाच महिन्यांमध्ये घटलेली आयात आणि सलग आठ महिन्यात कमी होत चाललेली निर्यात एका झटक्यात वर जाईल. मंत्र्यांनी अशा आणखी मोठ्या लोकांशी असंच वागायला हवं,\" अशी टीका त्यांनी केली.\n\nसरकारची नाराजी आहे का?\n\nभारतीय प्रतिस्पर्धी आयोग अॅमेझॉनच्या व्यवहारांची चौकशी करत असल्याच्या पार्श्वभूमीवर पीयुष गोयल यांनी हे वक्तव्य केलं आहे. ई-कॉमर्स कंपन्या ठराविक व्यापाऱ्यांना फायदा होईल, असं साटंलोटं करत आहेत तसंच खासगी लेबल्ससह प्रतिस्पर्ध्यांना रोखण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप छोट्या व्यापाऱ्यांनी केला आहे.\n\nयासंदर्भात भारतीय प्रतिस्पर्धी आयोग वॉलमार्ट या अमेरिकन रिटेल कंपनीच्या कार्यपद्धतीची चौकशी करत आहे. वॉलमार्टने गेल्या वर्षी फ्लिपकार्ट या भारतीय ई-कॉमर्स कंपनीला विकत घेतलं होतं.\n\nबेझोस भारतावर उपकार करत नसल्याच्या गोयल यांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने बेझोस यांची मालकी असलेल्या वॉशिंग्टन पोस्टच्या माध्यमातून नाराजी प्रकट केली आहे. \n\nभाजपच्या विदेशातील घडामोडींसंदर्भातील IT सेलशी संलग्न विजय चौथाईवाले यांनी ट्वीट करून म्हटलं आहे की, \"माननीय बेझोस, वॉशिंग्टन DCतील आपल्या कर्मचाऱ्यांना हे सांगा. नाहीतर तुमचा वेळ आणि पैशाची उधळपट्टी वाया जाईल. चौथाईवाले यांनी बेझोस यांचा व्हीडिओही शेअर केला आहे. या व्हीडिओत बेझोस भारतात गुंतवणूक, भारतीय लोकशाही आणि भारतीयांच्या उत्साहाबद्दल बोलत आहेत.\" \n\nविदेशी..."} {"inputs":"...ची संख्या दिवसेंदिवस कमी होतेय. परिणामी शेजारच्या राज्यांमधून गाढवांची तस्करी होतेय. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी मुंबईहून तस्करी करून आणलेली 8 गाढवं पकडली होती. त्याआधी दाचेपल्ली भागात 39 गाढवं सापडली होती. \n\nपण प्राणिमित्रांचं म्हणणं आहे की तस्करी होणाऱ्या गाढवांची संख्या याहून अनेकपटींनी जास्त आहे. गाढविणीच्या दुधाच्या एका ग्लासची किंमत 50 ते 100 रूपये आहे. त्यांचं मांस 500 ते 700 रूपये किलोने मिळतं. \n\nप्राणी वाचवणाऱ्या एक संस्थेचे कार्यकर्ते किशोर यांचं म्हणणं आहे की यामुळे गाढवाची तस्करी करण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि फॅटी अॅसिड्स असतात. \n\nवैद्यकीय तज्ज्ञ कोटीकुप्पला सूर्यराव यांनी बीबीसीला सांगितलं की, \"गाढविणीच्या दुधातल्या प्रथिनांना 'राजाची प्रथिनं म्हणतात'. गाढविणीचं दूध त्या नवजात बालकांना दिलं जात जे गाईचं किंवा म्हशीचंही दूध पिऊ शकत नाहीत. आधीच्या काळात राण्या-महाराण्या गाढविणीच्या दुधात स्नान करायच्या कारण त्याने सौंदर्य खुलतं असा समज होता.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ची स्तुती'\n\nलोकसभेत सुरवातीला नवनीत राणा यांनी धर्मनिरपेक्ष भूमिका घेतली. लोकसभेत खासदारकीची शपथ घेताना 'जय श्री राम'च्या घोषणेला नवनीत राणांनी विरोध केला होता. \n\nत्यानंतर त्यांनी काश्मिरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याला पाठिंबा दिला तसंच तिहेरी तलाकच्या कायद्यावरही केंद्र सरकारची स्तुती केली. \n\n\"नवनीत राणा यांनी केंद्र सरकारला आपला लेखी पाठिंबा जाहीर केला. त्यामुळं विरोधी पक्षाच्या लोकांना टार्गेट करणं त्यांच्या राजकारणाचा एक भाग असू शकतो,\" असं मत 'तरुण भारत'चे पत्रकार गिरीश शेरेकर यांचं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कधी म्हणणार?'\n\nया सर्व प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करताना नवनीत राणा यांनी म्हटलं, \"माझ्यावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःच घर बघावं. मी फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा घेऊन निवडणूक लढले, पण इतरांनी स्वतःच घर बदलून विरोधी पक्षासोबत सरकार स्थापन केलं. शिवसेना भाजपसोबत युतीत लढली आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी केली. कोव्हिडमुळे आज ज्या प्रकारे महाराष्ट्राची परिस्थिती हाताबाहेर गेली त्यामुळं राष्ट्रपती राजवटीची मी मागणी केली आहे.\"\n\n\"अमरावतीसारख्या जिल्ह्यात रुग्णांना बेड मिळत नाहीये. दररोज कोव्हिड रुग्णांची भर पडतीये. अशा परिस्थितीत 'माझं कुटुंब, माझी जबाबदारी' अस मुख्यमंत्री म्हणत आहेत. कोणताही कुटुंब प्रमुख त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी सक्षम असतो. पण 'माझा महाराष्ट्र, माझी जबाबदारी' असं मुख्यमंत्री कधी म्हणणार?\" असं नवनीत राणा यांनी म्हटलं. \n\n\"मला कोरोना झाला म्हणून मी लोकसभेत प्रश्न मांडला नाही. माझ्या जनतेसाठी मी हा प्रश्न लावून धरलाय. गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यात पूर आला तेव्हाही मुख्यमंत्र्यांनी कुठे दौरा केला? त्यातच पवार साहेबांकडे बघा...ते दौरे करतात. त्यांच्याविषयी मी चांगलच म्हटलं आहे. पवार साहेब जे करू शकतात ते मुख्यमंत्री का करू शकत नाहीत? \"कोव्हिड बाबतीत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्राची परिस्थिती भयावह आहे. सगळ्या गोष्टीत महाराष्ट्र्र अव्वल आहे. पण कोव्हिडमध्येही अव्वल येईल असा विचार केला नव्हता. त्यामुळं महाराष्ट्र सगळ्या बाबतीत अव्वल असावा आणि कोरोनाच्या बाबतीत मात्र शेवटी असावा त्यासाठी माझा लढा सुरू आहे,\" असं राणा पुढे सांगतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ची. \n\nत्यांना हे पद का सोडावं लागलं? \n\nकॉन हे जागतिकीकरणाचे कट्टर समर्थक आहे. जर स्टील आणि अॅल्युमिनिअमवर कर लादले तर आपण सोडू असं ते म्हणत असत. त्यामुळं त्यांनी राजीनामा दिला असं म्हटलं जातं. व्हर्जिनियातील चार्लोटेसविल्ले येथे झालेल्या अति-उजव्यांच्या रॅलीमध्ये हिंसाचार झाला होता. त्यावेळी ट्रंप यांनी दोन्ही बाजू तितक्याच जबाबदार आहेत असं म्हटलं होतं. त्यानंतरच कॉन हे आपलं पद सोडणार होते, असं अमेरिकेच्या माध्यमांनी म्हटलं होतं. \n\nहोप हिक्स, व्हाइट हाऊस कम्युनिकेशन डायरेक्टर, 28 मार्च 2018\n\nहे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अॅंड्र्यू मॅककॅबे, FBI उप-संचालक, 29 जानेवारी 2018 \n\nअॅंड्र्यू मॅककॅबे यांनी क्रिस्टोफर व्रे आणि जेम्स कॉमी हे संचालक असताना उप-संचालकाचं काम केलं आहे. ट्रंप यांनी कॉमे यांना बडतर्फ केल्यानंतर मॅककॅबे यांनी FBIचे प्रभारी संचालक म्हणून तीन महिने कामकाज पाहिलं. ट्रंप आणि त्यांचं फारसं पटत नव्हतं. ट्रंप यांना ते नकोसे होते. \n\nअॅंड्र्यू मॅककॅबे\n\nत्यांना हे पद का सोडावं लागलं? \n\nमॅककॅबे यांचे डेमोक्रेटिक पक्षाच्या लोकांशी चांगले संबंध होते. ही गोष्ट ट्रंप यांना खटकत होती. रशियाचा निवडणुकीतील हस्तक्षेपाबाबतच्या चौकशीमध्ये मॅककॅबे दुजाभाव करतील अशी भीती ट्रंप यांना वाटत होती. म्हणूनच त्यांनी मॅककॅबेंवर दबाव आणला असावा असा अंदाज आहे. त्यांनी या पदावर दोन वर्षं काम केलं. त्यापैकी एक वर्ष ते ट्रंप यांच्या कार्यकाळात होते. \n\n टॉम प्राइस, आरोग्य सचिव, 29 सप्टेंबर 2017 \n\nप्राइस हे ओबामा केअरचे कट्टर विरोधक होते. आरोग्य कायदा निर्मितीच्या वेळी त्यांनी माहिती बाहेर फोडली असा आरोप त्यांच्यावर होता. तरी देखील त्यांची नियुक्ती आरोग्य सचिवपदी झाली होती. त्यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. \n\nप्राइस यांनी मे ते सप्टेंबर या काळात विमान प्रवास केला होता त्यांचं बिल अंदाजे 6.5 कोटी रुपये आलं होतं. त्यातील निम्म्यावेळी ते लष्कराच्या विमानाने गेले तर निम्म्यावेळी ते खासगी विमानांने गेले होते. त्यांच्या या अति खर्चामुळे ट्रंप त्यांच्यावर नाराज होते. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात आलं असावं. ते या पदावर आठ महिने होते. \n\nस्टीव्ह बॅनन, मुख्य रणनीतीकार, 18 ऑगस्ट 2017 \n\nब्रिटबार्ट या न्यूज वेबसाइटची जबाबदारी सांभाळल्यानंतर स्टीव्ह बॅनन यांनी ट्रंप यांच्या निवडणूक प्रचारामध्ये सहभाग घेतला. ब्रिटबार्ट ही वेबसाइट उजव्या विचारसरणीच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. ट्रंप यांचे जावई जेरेड कुशनर यांना ते नकोसे होते. बॅनन यांना बडतर्फ करण्यासाठी ते प्रयत्न करत होते असं म्हटलं जातं. प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्याच्या वर्षानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आली. \n\nअॅंथनी स्केरामुची, कम्युनिकेशन डायरेक्टर - 31 जुलै 2017\n\nस्केरामुची हे ट्रंप यांच्या परिचयातील होते. कित्येक वर्ष त्यांनी टीव्हीवरील वादविवादात ट्रंप यांची बाजू मांडत असत. व्हाइट हाऊसचे ट्वीट लीक झाले होते. या लीकेजसाठी चीफ ऑफ स्टाफ रिएन्स प्रीबस जबाबदार आहेत असा आरोप त्यांनी केला..."} {"inputs":"...चीनमधून मोठ्या प्रमाणावर होणारं स्थलांतर या सर्वांमुळे गेली अनेक शतकं लोकांच्या मनात चीनविषयी एकप्रकारचा संताप आहे. दक्षिण चीन सागरावर चीनने सांगितलेला हक्क आणि चीनमधल्या झिंझिंआंग प्रांतात विगर मुस्लिमांना बंदी बनवणं, हे अलिकडच्या काळातले काही वादग्रस्त मुद्दे आहेत. या प्रकारांमुळे दक्षिण-पूर्व आशिया विशेषतः मुस्लिमबहुल राष्ट्रांमध्ये चीनप्रती संतापाची लाट उसळली आहे. \n\nया भागात चीनने अनेक देशांना पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत केली आहे. या आर्थिक मदतीचं स्वागत होतं असलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा संदेश चीनला द्यायचा आहे. एक मजबूत आणि कणखर राष्ट्र असल्याची प्रतिमा उभारण्याचा चीनचे अध्यक्ष शी चिनपिंग यांचा प्रयत्न आहे. \n\nमात्र, गरज असेल तेव्हा समोरच्याला शिंगावर घ्यायलाही चीन मागेपुढे बघत नाही. अमेरिका आणि चीन यांच्यातलं व्यापार युद्ध, चीनकडून इतर राष्ट्रांची होत असलेली हेरगिरी, वादग्रस्त क्षेत्रावर चीनचा दावा, अशाच दबंगगिरीची काही उदाहरणं. \n\nयावर प्रा. लॉ म्हणतात, \"आपल्यावर सर्वांनी प्रेम करावं, मात्र, सोबतच सर्वांनी आपल्याला घाबरून असावं, असं चीनला वाटतं.\"\n\nपश्चिम युरोप, अमेरिका किंवा आशियामध्ये चीनविषयी जी एक नकारात्मकता दिसते ती जगभर सर्वत्र आहे असं नाही. दक्षिण अमेरिका, आफ्रिका आणि पूर्व युरोपात त्यांच्याकडे फार सकारात्मक दृष्टीकोनात बघितलं जातं, असं प्यु सेंटर फॉर रिसर्च संस्थेचं म्हणणं आहे. \n\nकाही निरीक्षक आणि चीन सरकारच्या मते चीनविषयीच्या सिनोफोबियासाठी चीनचे शत्रू राष्ट्रही जबाबदार आहेत. कारण चीनला विरोध करून त्यांना राजकीय फायदा मिळवता येतो. \n\nहाँगकाँग युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये समाजशास्त्रज्ञ असणारे प्रा. बॅरी स्टॉटमन म्हणतात की अलिकडच्या काळात विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीत अमेरिकेत चीन विरोध वाढलेला दिसतो. \n\nते म्हणतात, \"हल्ली अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देणारा म्हणून चीनकडे बघितलं जातं आणि चीन सरकार जे काही निर्णय घेतं त्यावर कडाडून टीका केली जाते. परिणामी जगभरातले लोक तेच उचलतात आणि त्यातूनच फार पूर्वीपासून असलेल्या सायनोफोबियाला बळ मिळतं.\"\n\n'चीनचं प्रत्युत्तर'\n\nआपल्या लोकांवर होणारी टीका, त्यांच्यासोबत होणारा भेदभाव हे सगळं चीननेही गांभीर्याने घेतलं आहे. \n\nगेल्या काही आठवड्यात चीनी प्रसार माध्यमांमध्ये जगभर चीनी नागरिकांसोबत होणारा भेदभाव आणि वर्णद्वेष यावर टीका करणारे लेख प्रसिद्ध केले आहेत. विशेष म्हणजे जागतिक वाचकांना कळावं आणि जगाने याची दखल घ्यावी, यासाठी हे लेख इंग्रजी भाषेत छापण्यात आले आहेत. \n\nचीन सरकारने कोरोना संकट ज्या पद्धतीने हाताळलं, त्यावरून आंतरराष्ट्रीय मीडियात बरीच टीका झाली. चीनमधल्या काही स्थानिक प्रसार माध्यमांनीदेखील चीन सरकारवर टीका केली आहे. मात्र, हे चुकीचं वृत्तांकन आहे आणि हा चीनप्रती अन्यायपूर्ण भेदभाव असल्याचं चीन सरकारचं म्हणणं आहे. \n\nचीन सरकारने इतर देशांवर विशेषतः अमेरिकेवर टीका केली आहे. चीनी प्रवाशांवर लादलेल्या 'अनावश्यक'..."} {"inputs":"...चीही मागणी आहे. पण भिडे गुरूजींना खलनायक ठरवणं चुकीचं आहे.\"\n\nमिलिंद एकबोटेंवरही हिंसाचार भडकावण्याचा आरोप आहे\n\nबीबीसी मराठीनं समस्त हिंदू आघाडीच्या मिलिंद एकबोटेंशीही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पण मंगळवारी एकबोटेंचे कार्यकर्ते हृषिकेश यांनी बीबीसी मराठीशी बातचीत केली खरी पण एकबोटे कुठे आहेत हे सांगण्यास नकार दिला. \n\n\"मिलिंद एकबोटेंवरील सर्व आरोप खोटे आहेत. ते कुठेही पळून चाललेले नाहीत. ते शहरातच (पुण्यात) आहेत,\" ते म्हणाले.\n\nतपास कुठपर्यंत आला?\n\nभीमा कोरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात आली आहे. काही ठराविक लोकांना अटक करण्याची किंवा विशिष्ट पद्धतीनं कारवाई करण्याची परंपरा महाराष्ट्राला घातक ठरू शकते.\" \n\nराजकीय पडसाद काय?\n\nज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या मते या प्रकरणातील मुख्य मुद्दा हा राजकीय आहे. बीबीसी मराठीशी बोलताना केतकर म्हणाले, \"हे सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचं सरकार आहे. भिडे आणि एकबोटेंसारख्या धर्मवादी संस्था या संघाच्या शाखा आणि उपशाखा आहेत. भाजप आणि शिवसेना राज्यात सरकार चालवत नाहीत, तर संघ हे सरकार चालवतं. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत कोणत्याही संघटनेविरोधात कारवाई संथपणेच चालणार. हे भूतकाळात घडलं आहे आणि आताही हेच घडत आहे\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चे आईवडील IELTS कोचिंग सेंटरचे आणि व्हिसा कन्सलटन्सीचे उंबरठे झिजवत आहेत. \n\nतर काही परदेशी नोकरी मिळवून देऊ अशी जाहिरात करणाऱ्या संस्थांना भुलून त्यांच्या दाराशी पैशांच्या राशी जमा करत आहेत.\n\n बरं, हे सगळे खूप पैसेवालेही नाही ना. आहे ती थोडी थोडकी जमीन विकून, घर गहाण टाकून परदेशी जाण्यासाठी पैसा जमा केला जातो आहे. एवढं करूनही परदेशी जायची संधी मिळेलच याची खात्री नाही. \n\nइथल्या कोणालाच या हिरव्यागार धान्याच्या कोठारात आपलं भविष्य सुखकर असेल असं वाटतं नसेल का?\n\nहरमन-मनप्रीत कौरसारखे अनेक जण भरडले ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुली पुढे आपल्या नापास नवऱ्यांना स्पाऊज व्हिसावर परदेशी नेऊ शकतात,\" बीबीसी पंजाबीच्या खुशबू संधू सांगतात. \n\nम्हणजे जितके जास्त मार्क, तितकी लग्नाच्या बाजारातली मुलीची किंमत जास्त! मुलीला लग्न करायचं असेल तर ती नुसती गोरी, सुंदर, गृहकृत्यदक्ष असून चालणार नाही. तिनं इंग्लिशही शिकलं पाहिजे आणि त्याबरोबरीनं उत्तम मार्कही मिळवले पाहिजेत. \n\n'मुलीने या परीक्षेत बाजी मारली तर सगळा खर्च आमचा'\n\n\"माझी मुलगी या देशात राहावी असं मला वाटतं नाही. म्हणूनच मी तिला IELTS च्या क्लासला घालणार आहे. ती जास्तीत जास्त मार्क (ज्याला बॅण्डस असंही म्हणतात) मिळवेल मग तिच्या परदेशात जायच्या संधी वाढतील,\" पंजाबमधल्या एका लहानशा गावात राहाणारे मंगा सिंग सांगतात. \n\n\"तिला जितके जास्त मार्क मिळतील, तितकी चांगली स्थळं तिला येतील. मुख्य म्हणजे तिच्या लग्नासाठी मला एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही.\"\n\nमंगा सिंग सध्या मुलीला IELTS कोचिंग क्लासला पाठवण्याच्या प्रयत्नात आहेत.\n\nयाच्या उलट परिस्थितीही असते कधीकधी. मुलगा हुशार असतो, पण त्याच्याकडे परदेशी जायला पैसे नसतात. अशावेळी श्रीमंत घरातल्या मुलीचं स्थळ येतं. बाकी सगळं सारखंच !\n\nजातीपातीपेक्षा स्कोर महत्त्वाचा\n\nलग्न करायचं म्हटलं की, जातीचीच असं मानणारा समाज आपला. त्याला पंजाब तरी कसा अपवाद असेल? जातीबाहेर लग्न केलं म्हणून ऑनर किलिंग सारख्या घटना आजही घडतात. \n\nपण या IELTS परीक्षेनं तिथल्या लग्नाच्या बाजाराची सारी समीकरणं बदलली. आता चांगला IELTS स्कोर असणारा मुलगा किंवा मुलगी आपल्याच जातीत सापडण्याची काय गॅरेन्टी? म्हणून ज्यांना IELTS चांगले मार्क मिळाले आहेत त्यांच्या जातीकडे दुर्लक्ष करून पंजाबात लग्न ठरत आहेत. \n\nकोचिंग क्लासेस बनलेत लग्नाचे मध्यस्थ\n\nपंजाबातल्या 'लग्न जुळवणे' या उद्योगाचा चेहरा-मोहराच या परीक्षेनं बदलून टाकला आहे. पूर्वी स्थळं घेऊन मध्यस्थ जायचे, आता IELTS कोचिंग क्लासेस स्थळ सुचवतात. \n\nIELTS च्या कोचिंग क्लासला येणारी 90 टक्के मुलं-मुली लग्नाळू असतात. त्यांना (त्यांच्या आईवडिलांना खरंतर) जोडीदारही ही परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होणारा हवा असतो. मग अशी स्थळ शोधायला कोचिंग क्लासपेक्षा उत्तम जागा कोणती? पंजाबमधल्या समस्त मध्यस्तांना घरी बसवण्याचा विडाच जणू या क्लासेसनी उचलला आहे. \n\nभोला सिंग विर्क व्हिसा कन्सलटिंग आणि IELTS कोचिंग केंद्र चालवतात. \"आमच्याकडे अनेक मुलंमुली आणि..."} {"inputs":"...चे आहे. विशेषतः दक्षिण आशियातील राष्ट्रांच्या दृष्टीने यावर गंभीर चर्चा झाली पाहिजे. \n\nपहिला मुद्दा म्हणजे अहवालात सांगितलेली उद्दीष्टं आपण कशी साध्य करणार?\n\nअहवालात एक मार्ग सांगितला आहे तो म्हणजे 'overshoot' म्हणजेच मर्यादा ओलांडणे. या शतकाच्या शेवटपर्यंत जागतिक तापमानवाढ 1.5 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होता कामा नये, अशी मर्यादा वैज्ञानिकांनी घातली आहे. मात्र हवामान बदलाला आटोक्यात ठेवण्यासाठी जो एक पर्याय या अहवालात सांगितला आहे तो म्हणजे देशांनी जागतिक तापमान वाढीची 1.5 अंश सेल्सिअस ही मर्यादा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करावी लागेल. हे भारतासाठी आव्हानात्मक असेल. कारण अशा सोयी उपलब्ध करून देण्यासाठी जी तांत्रिक आणि वित्तीय संसाधनं लागतात, ती कशी मिळणार, हे अजून स्पष्ट नाही. \n\nएक गोष्ट मात्र स्पष्ट आहे. ती म्हणजे 2050पर्यंत उत्सर्जन लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी आजची परिस्थिती लक्षात घेऊन या समस्यांवरच्या उपायांबद्दल विचार करावा लागेल. \n\nया समस्या सोडवण्याची क्षमता दक्षिण आशियातल्या देशांजवळ नाही, हे स्पष्ट आहे. अशा परिस्थितीत जगाने कार्बन उत्सर्जनाचं आपलं लक्ष्य पुन्हा चुकवू नये, यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य अधिकच महत्त्वाचं ठरेल.\n\nआयुषी अवस्थी यांना ब्रिटनमधल्या ईस्ट अँजेलिया विद्यापीठातून एनर्जी इकॉनॉमिक्स या विषातील पीएचडी मिळाली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चे परिणाम अतिशय गंभीर असतील.\n\nआपण दिवसेंदिवस तंत्रज्ञानावर जास्तीत जास्त अवलंबून राहू लागलो आहे. \n\n2018मध्ये तर उपग्रह संवाद आणि दळणवळणाच्या केंद्रस्थानी आला आहे. उपग्रहाच्या मदतीने नेव्हिगेशन सहज शक्य झाल्याने आज विमानं एका खंडातून दुसऱ्या खंडात झेपावू लागली आहेत. विद्युत वहनाचं जाळं जगभर विणलं गेलं आहे. \n\nएखादं भीषण सौर वादळ पृथ्वीवर धडकलं तर या सगळ्या यंत्रणेवर त्याचा मोठा परिणाम होईल. \n\nअंतराळयान किंवा विमानामधल्या इलेक्टॉनिक यंत्रणा कोलमडतील आणि भारित कणांनी प्रवाही होऊन ते वातावरणात झेपावत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत्रणाही ठप्प होतील. \n\nअशा घटनेमुळे अंतराळयानाचं होणारं नुकसान लवकर कसं भरून काढता येईल, याचा अभ्यास वैज्ञानिक करत आहे. \n\nभीषण सौर वादळाची अचूक माहिती मिळाली तर कंपन्यांना वादळ शमेपर्यंत यंत्राचं अधिक चांगल्या प्रकारे संरक्षण करता येईल. \n\nयुरोपातून उत्तर अमेरिकेत जाताना अनेक विमानं उत्तर ध्रुवावरून उड्डाण करतात. अंतराळातील घटनांवेळी भारित कण ध्रुवांजवळच सर्वाधिक प्रमाणात पृथ्वीच्या वातावरणात शिरतात. त्यामुळे अशावेळी विमानं ध्रुवापासून दूर उडवली जातात. \n\nवाढलेल्या रेडिएशनचा कमीत कमी परिणाम व्हावा आणि विश्वसनीय रेडिओ संवाद यंत्रणा स्थापन करता यावी, असा प्रयत्न आहे. \n\n1972च्या घटनेनंतर आपण अंतराळातील वातवरणाबद्दल बरंच काही शिकलो आहोत. मात्र सूर्याकडून पृथ्वीवर येणाऱ्या धोक्यांपासून नवीन विकसित होणारं तंत्रज्ञान सुरक्षित रहावं, याची खबरदारी आपण घेतली पाहिजे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. \n\nकेंद्र सरकारमधला हरेक महत्त्वाचा मंत्री, खासदार पश्चिम बंगालला चक्कर मारायला लागले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यात अनेक प्रचारसभा घेतल्या. \n\n4. तोडफोडीचं राजकारण ठरलं अपयशी \n\nशुवेंदु अधिकारी आणि दुसऱ्या इतर नेत्यांनी तृणमूल सोडून भाजपत सहभागी होणं महत्त्वाची घटना मानली जात होती. लोक म्हणायला लागले होते की तृणमूल काँग्रेसच्या विघटनाची ही सुरूवात आहे. \n\nमहाराष्ट्रातही विधानसभा निवडणुकांच्या वेळेस राष्ट्रवादी पक्षाचे अनेक दिग्गज नेते ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली होती आणि म्हटलं होतं की जर काँग्रेस हरलं तर पक्षाचे अनेक नेते दुसऱ्या पक्षात निघून जातील. आता केरळमध्ये काँग्रेस 10 वर्ष सत्तेबाहेर राहणार आहे त्यामुळे पक्षात असंतोष वाढेल. \n\nकाँग्रेसला हा पराजय अवघड जाईल कारण 2019 लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाने आघाडी करून केरळच्या 20 पैकी 19 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने तामिळनाडून डीएमकेशी आघाडी करून त्या राज्यात सत्तेत येण्याचा मार्ग सुकर केला असला तरी त्यांचा दर्जा कनिष्ठ आहे. \n\nपुदुच्चेरीमध्येही काँग्रेसला धक्का बसला आणि त्यांचं सत्तेत परतण्याचं स्वप्न भंगलं. आसाममध्येही त्यांना परत विरोधी पक्षात बसावं लागेल. \n\nयंदा पश्चिम बंगाल आणि दुसऱ्या राज्यांच्या विधानसभा निवडणुका कोव्हिड -19 च्या वैश्विक साथीच्या काळात झाले. \n\nकाही तज्ज्ञांना वाटत होतं की बंगालच्या निवडणुका 8 फेऱ्यांमध्ये करण्याच्या निर्णयाचा भाजपला फायदा होईल पण तसं झालं नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...चे माजी राजे हुसैन हे त्यांचे वडील आणि महाराणी अलिया अल् हुसैन या त्यांच्या आई. हया केवळ तीन वर्षांच्या असताना त्यांच्या आईचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. जॉर्डनचे सध्याचे राजे अब्दुल्ला (दुसरे) हे त्यांचे सावत्र भाऊ आहेत.\n\nयुवराज्ञींच्या बालपणातला बहुतांश काळ युनायटेड किंग्डममध्ये गेला आहे. ब्रिस्टॉलमध्ये बॅडमिंटन स्कूल आणि डोर्सेट येथील ब्रेस्टन स्कूलमध्ये त्यांचं शिक्षण झालं. त्यानंतर ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी राज्यशास्त्र, तत्वज्ञान आणि अर्थशास्त्राचं शिक्षण घेतलं. \n\nनेमबाजी, फाल्कन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"डून दबाव येत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर दुबईमध्ये सुरक्षित वाटेनासं झालं आणि इंग्लंडमध्ये जाण्याआधी त्या जर्मनीला पळाल्या असं सांगण्यात येतं. \n\nत्यांच्या सध्याच्या नात्याबद्दल शेख मोहम्मद यांनी काहीही स्पष्ट केलेलं नाही. 10 जून रोजी त्यांनी इन्स्टाग्रामवर एका अनोळखी महिलेचा फोटो प्रसिद्ध करून त्यामध्ये 'फसवणूक आणि विश्वासघात' असं लिहिलं आहे.\n\nयुवराज्ञी हया सध्या केन्सिंग्टन पॅलेस गार्डन्सममध्ये 8.5 कोटी पौंड किंमतीच्या घरात राहात आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...चे मानबिंदू असणाऱ्या व्यक्तिमत्वांवर मालिका होती. कंटेटमध्ये काही उणं असण्याचा प्रश्न नव्हता. ही मालिका पोहोचवण्यात कमी पडलो का असं वाटत राहतं. मालिकेबद्दल जागरुकता निर्माण करण्यात, पाहण्यासाठी आवाहन करण्यात कमी पडलो का असं वाटत राहतं,\" असं ओंकार यांनी पुढे सांगितलं. \n\nसावित्रीजोतीच्या वेळेत अन्य चॅनेल्सवर कुठल्या मालिका?\n\nसंध्याकाळी 7 ते 10 हा प्राईम टाईम स्लॉट मानला जातो. या वेळात चालणाऱ्या मालिका स्त्रीवर्ग केंद्रित ठेऊन केलेल्या असतात. दिवसभर घरसंसार, ऑफिस यामध्ये व्यग्र असणाऱ्या महिला या व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाझा सांगाती' मालिका सुरू झाली होती. \n\nनवऱ्याची लफडी, सासूसुनांची भांडणं हेच आवडतं का?\n\nनवऱ्याची लफडी, सासूसुनांची भांडणं, एकमेकांवर कुरघोड्या हे महिला प्रेक्षकांना आवडतं का? असा सवाल दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर यांनी केला आहे. फेसबुक पोस्टद्वारे सावित्रीजोती मालिका बंद होत असल्याबद्दल त्यांनी परखडपणे मत मांडलं आहे. \n\nटिळेकर लिहितात, \"सावित्री ज्योती' ही महात्मा जोतिबा आणि त्यांची पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मराठी मालिका केवळ मालिकेला टीआरपी नाही म्हणून बंद होत आहे हे ऐकून नक्कीच मला दुःख झालं. ओंकार गोवर्धन या अभिनेत्याने साकारलेली ज्योतिबा फुले यांची भूमिका आणि तितक्यात ताकदीने सावित्रीबाईंची भूमिका करणारी अभिनेत्री अश्विनी कासार यांच्या अभिनयाचे कौतुक करावं तितकं कमीच आहे. पण मग चांगलं कथानक असूनही आपल्या महापुरुषांच्या जीवनावर,कार्यावर आधारित मालिका पहायला प्रेक्षकांना उत्साह का नसावा? \n\nमहात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा मुलगा यशवंत\n\n \"नवऱ्याची लफडी, सासू सूनांची भांडणं, येता जाता एकमेकींच्यावर कुरघोडी करणाऱ्या जावा, हे असं सगळं बटबटीत पाहायचीच प्रेक्षकांना, विशेषतः महिला प्रेक्षकांना आवड असते का असा प्रश्न आता उभा राहिला आहे. विनोदाच्या नावावर काही कलाकार माकडचाळे करून प्रेक्षकांना हसविण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना पाहून नक्की विनोद कश्याला म्हणायचा असा प्रश्न पडतो. पण बघणारे काहीही करून हसत आहेत यातच आपल्या अभिनयाचं श्रेय आहे असं मानून काम आणि पैसे मिळाले की त्यातच सुख मानणारे काही कलाकार आहेत.\"\n\n\"सावित्री ज्योती सारखी उत्तम मालिका प्रेक्षकांचा पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे बंद होते याला जबाबदार काळानुसार बदलत चाललेली प्रेक्षकांची आवड की आणखी कुणी?\" असा सावल त्यांनी शेवटी उपस्थित केला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...चोपडा सांगतात की ते जिंकले तर मंदिर तेच बांधतील. \"जुनाच निकाल कायम ठेवण्यात आला तर आम्ही हिंदू समाज आणि साधू-संतांसोबत मिळून एक भव्य राम मंदिर उभारू.\"\n\nविश्व हिंदू परिषदचे नेते चंपत राय\n\nविश्व हिंदू परिषद, हिंदूंचे दुसरे पक्षकार असलेल्या रामलला विराजमान यांच्यासोबत आहे. परिषदेचे एक ज्येष्ठ पदाधिकारी चंपत राय यांच्या म्हणण्यानुसार राम जन्मभूमी न्यास मंदिर उभारेल. \n\nराम जन्मभूमी न्यास अयोध्येत मंदिर निर्माणाला चालना देणं आणि त्याची देखरेख ठेवणं, यासाठी ट्रस्टच्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेली संघट... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्र, निकाल आपल्याच बाजूने लागेल, असा त्यांना ठाम विश्वास आहे. \n\nमात्र, हे होणार नाही, असं रामलला विराजमानचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचं म्हणणं आहे. पण का? \n\nगरज पडली तर मंदिर उभारणीसाठी सरकार अध्यादेश काढू शकते, असं त्यांचं म्हणणं आहे. \"यावर आपल्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे की तुम्ही कोर्टावर विश्वास ठेवा. कोर्टाचा निकाल येत नाही तोवर कुठलाच अध्यादेश काढणार नाही, असं त्यांनी आधीच सांगितलं आहे.\"\n\nनिकाल रामललाच्या बाजूने लागला तर...\n\nनिर्मोही आखाड्याचे 94 वर्षांचे राजाराम चंद्रा आचार्य म्हणतात, \"रामललादेखील आमचे आहेत. आम्ही कोर्टाला चार्ज (मॅनेजमेंट) मागितला आहे. ईश्वराची सेवा आणि पूजा करण्याचा अधिकार मागितला आहे.\"\n\nआखाड्यातर्फे तरुणजीत वर्मा यांनी मध्यस्थता समितीत भाग घेतला होता. त्यांचं म्हणणं आहे की निर्मोही आखाड्याने 1866 ते 1989 सालापर्यंत रामललाची सेवा केली आहे. त्यांना केवळ गमावलेला अधिकार परत हवा आहे. \n\nनिर्मोही आखाड्याचेच कार्तिक चोपडा यांच्या मते रामललाची खरी देखभाल करणारा निर्मोही आखाडाच आहे. \"रामललाकडून जो खटला दाखल करण्यात आला आहे तो त्यांच्याकडून स्वतःला रामललाचा मित्र मानतो. (रामललाकडून खटला दाखल करणारे होते निवृत्त न्या. देवकी नंदन अग्रवाल. त्यांनी 1989 साली ही केस फाईल केली होती.) परम मित्र आणि परम सेवक (रामललाचा) तर निर्मोही आखाडाच आहे. न्यायालयात असलेली रामललाची खरी लढाई तर निर्मोही आखाड्यातर्फे आहे.\"\n\nरामलला विराजमानचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास म्हणतात की निकाल कुठल्याही हिंदू पक्षकाराच्या बाजूने लागला तरी राम मंदिर उभारणीवर सर्वांची सहमती आहे. ते म्हणतात, \"निकाल रामललाच्या बाजूने लागला तर तो सर्व हिंदूंचा विजय असेल.\"\n\nविश्व हिंदू परिषदेतले वरिष्ठ पदाधिकारी चंपत राय म्हणतात की सुरुवातीला मुस्लीम पक्ष आणि निर्मोही आखाडा हे दोघेच खटल्यात पक्षकार होते, हे बरोबरच आहे.\n\nमात्र, पुढे जाऊन ते निर्मोही आखाड्याला विचारतात की \"तुम्ही 1949 ते 1989 पर्यंत काय केलं? 1989 साली आम्हाला न्यायालयात जावं लागलं कारण निर्मोही आखाड्याच्या खटल्यात कायदेशीर त्रुटी होत्या.\" \n\nमुस्लीम पक्षाची प्रतिक्रिया स्पष्ट आहे. सुन्नी वक्फ बोर्डाच्या इकबाल अन्सारी यांच्या मते न्यायालय ज्यांच्या बाजूने निकाल देईल, त्यांना मान्य असेल. \n\nइकबाल अंसारी म्हणतात, \"हे प्रकरण मिटावं, अशी आमचीही इच्छा आहे. हा खटला लोअर कोर्ट, हाय..."} {"inputs":"...च्चन कुटुंबाचे संबंध\n\nनेहरू-गांधी आणि बच्चन कुटुंबाचे संबंध फार जुने आणि जवळचे मानले जातात. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन आणि आई तेजी बच्चन यांचे नेहरू-गांधी कुटुंबाशी संबंध होते. \n\nसिनेसमीक्षक मुर्तझा अली खान हाफिंग्टन पोस्टवरील एका लेखात सांगतात, \"सरोजिनी नायडू यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांची भेट झाली आणि पुढे त्या मैत्रिणी झाल्या. दुसरीकडे, जवाहरलाल नेहरू यांनी 1955 साली कवी हरिवंशराय बच्चन यांना परराष्ट्र मंत्रालयात ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता. बहुगुणा हे 1973 ते 1975 या कालावधीत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते.\n\nमात्र सिनेमाचं काम आणि राजकारण यांचा ताळमेळ साधता आला नाही. त्यामुळे मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ लागलं आणि त्यामुळं तीनच वर्षांत अमिताभ बच्चन यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.\n\nयाच काळात राजीव गांधी यांच्यावर बोफोर्स घोटाळ्याचा आरोप झाला होता. अमिताभ यांच नाव त्यात घेण्यात आलं. मात्र, हे आरोप कुठेही सिद्ध झाले नाहीत. या आरोपांमुळे अमिताभ बच्चन यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातं.\n\nमात्र, 'द प्रिंट' आयोजित 'ऑफ द कफ' या कार्यक्रमात बोलत असताना अमिताभ बच्चन यांनी खासदारकीचा राजीनामा देण्यामागचं कारण सांगितलं होतं. ते म्हणाले होते, \"अलाहाबादच्या जनतेला मतं मागताना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात मी असमर्थ ठरलो. मी खूप आश्वासनं दिली होती, मात्र ती पूर्ण करू शकलो नाही.\"\n\n\"1984 साली राजकारणात येण्याचा निर्णय पूर्णपणे भावनिक होता. मित्राल (राजीव गांधी) मदत करायला हवं, असं वाटलं आणि राजकारणात आलो. मात्र, राजकारणात भावनिकतेला स्थान नाही, हे कळलं आणि बाहेर पडलो,\" असंही अमिताभ बच्चन या कार्यक्रमात म्हणाले होते.\n\nअमरसिंह आणि समाजवादी पक्षाशी संबंध\n\nअमिताभ बच्चन यांनी 1987 साली काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा दिला, तरी ते अपरिहार्यपणे राजकारणाशी जोडले गेलेच. सक्रिय राजकारणात उतरले नसले, तरी त्यांच्या खडतर काळात राजकीय व्यक्तींची गरज भासल्याचं दिसून येतं.\n\nअमिताभ बच्चन यांनी 1995 साली 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड' नावाची इव्हेंट मॅनेजमेंट आणि फिल्म प्रॉडक्शनसाठीची कंपनी स्थापन केली होती. मात्र, ही कंपनी दिवाळखोरीत निघाली. \n\nपुढे अमिताभ बच्चन यांच्या पत्नी जया बच्चन या समाजवादी पार्टीच्या तिकिटावर राज्यसभेतही गेल्या. शिवाय, जया बच्चन यांनी 2004 च्या निवडणुकीत उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीचा प्रचारही केला. समाजवादी पार्टीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबीर किंवा इतर कार्यक्रमात अमिताभही सहभागी होत असत. \n\nनरेंद्र मोदींशी संपर्क\n\nविविध राजकीय पक्षांशी संबंध येत असला, तरी अमिताभ बच्चन हे कायमच कुठल्या ना कुठल्या कारणाने राजकीय व्यक्ती, पक्षांच्या जवळ गेल्याचे दिसून आले आहे. \n\nभारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी अमिताभ बच्चन यांचा संपर्क 'गुजरात टुरिझम'च्या सदिच्छादूत बनल्यानं आला. गुजरातमधील पर्यटनाला चालना..."} {"inputs":"...च्या अग्नी परिक्षा दिल्या\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nदुपारी 3.45 वाजता - येडियुरप्पा यांचे भाषण सुरू \n\nमुख्यमंत्री येडियुरप्पा यांचे भाषण सुरू झाले आहे. विश्वासमत प्रस्ताव केला सादर. \n\nदुपारी 3. 42 वाजता - महत्त्वाचे नेते गॅलरीत \n\nभाजप नेत्या शोभा करंदलाजे काँग्रेसच्या नेत्यांबरोबर बसल्या. काँग्रेसचे अशोक गेहलोत, मल्लिकार्जून खर्गे, गुलाम नबी आझाद उपस्थित. \n\nदुपारी 3.30 वाजता - विधानसभेचे कामकाज सुरू \n\nगायब आमदारांचा शपथविधी सुरू. गायब असलेले आनंद सिंग आणि डी. के. शिवकुमार विधानसभेत काँग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यायाधीशांच्या पीठाने काँग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी घेतली. सुप्रीम कोर्टाने या वेळी काँग्रेसची हंगामी सभापतींच्या नियुक्तीसंदर्भातली मागणी फेटाळून लावली. \n\nया निकालाबद्दल बोलताना काँग्रेस नेते कपिल सिबल यांनी मात्र काँग्रेसनेच सभापती बदलण्याची मागणी सोडली असं सांगितलं.\n\nदुपारी 12.09 - मतविभाजनाची JD(S)ची मागणी\n\nजेडीएसचे महासचिव दानिश अली यांनी म्हटलं आहे की, \"सभागृहात मतविभाजनाच्या पद्धतीने बहुमताची चाचणी घ्या अशी विनंती आम्ही करू.\"\n\nसकाळी 11.52 - सुप्रीम कोर्टानं नेमकं काय सांगितलं?\n\nकर्नाटक विधानसभा निवडणुकीत कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुतम नसल्याने सर्वांत जास्त आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाला राज्यपालांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण दिलं. येडियुरप्पा यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला पण आता बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान त्यांच्यापुढे आहे. दुसरीकडे काँग्रेसनं निकालानंतर जनता दलाशी (धर्मनिरपेक्ष) हातमिळवणी करत एच. डी. कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि दोन्ही पक्ष मिळून सरकार स्थापनेचा दावा करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली.\n\nबहुमतासाठी भाजप आमदारांना धमकावत आहे आणि घोडेबाजार सुरू असल्याचा आरोप काँग्रेस आणि JD(S)नं केला आहे. भाजपनं 2 आमदार पळवल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे.\n\nसकाळी 11.50 - काँग्रेसचे 2 आमदार अनुपस्थित\n\nANIच्या ट्वीटनुसार कर्नाटक विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला. सर्व आमदारांना शपथ देण्यात आली. आनंद सिंग आणि प्रताप गौडा पाटील विधानसभेत अद्याप आलेले नाहीत. शपथविधीच्या कार्यक्रमाला हे 2 आमदार अनुपस्थित आहेत.\n\nसकाळी 11.45 - आम्हाला पारदर्शी कारभार आणि लोकशाहीचा विजय अपेक्षित - काँग्रेस\n\nकाँग्रेसच्या वतीने कपिल सिबल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी त्यांची बाजू प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्ट केली.\n\nसकाळी 11.40 - विधानसभेत शपथविधीला सुरुवात\n\nतिकडे बंगळुरूमध्ये विधानसभेचं कामकाज सुरू झालं आहे. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा आणि इतर आमदारांनी विधान सौधमध्ये शपथ घेतली.\n\nसकाळी 11.30 - लाईव्ह टेलिकास्टचा निर्णय महत्त्वाचा - अभिषेक मनू सिंघवी\n\nसुप्रीम कोर्टाबाहेर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसचे वकील अभिषेक मनू सिंघवी म्हणाले, \"कोर्टाने पारदर्शी कारभारावर भर दिला हा महत्त्वाचा निर्णय आहे. आता बहुमत चाचणीचं लाईव्ह टेलिकास्ट होणार असल्यामुळे ही प्रक्रिया..."} {"inputs":"...च्या अधिकाराचा संकोच होतो आणि राज्यपालाचे अधिकार या मंडळामुळे वरचढ ठरतात, असं त्यांचं म्हणणं होतं. \n\n1996 मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल असताना पी. सी. अलेक्झांडर यांनी या वैधानिक मंडळांकडे विशेष लक्ष पुरविलं. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेला कामासाठी निधी कमी पडला तेव्हा संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून वैधानिक विकास मंडळाचा निधी सर्रास वापरला गेला. \n\nनव्या पिढीला अस्मितेचा गंध नाही\n\nआता तर या मंडळाच्या कार्यालयाला ओकेबोके स्वरूप आले असून भाजप सरकारनं या मंडळावर साधा अध्यक्षही नेमला नाही आहे.\n\nम्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मितेशी काही देणंघेणं नाही. साधं विभागीय आयुक्तालय लातूरला व्हावं की नांदेडला, यावरून अखंड वाद सुरू आहे. \n\nभाजपचं सरकार आल्यापासून मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या IIM, IIT, AIIMS, राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरण, नॅशनल लॉ स्कूल; एवढंच नव्हे तर चक्क विजेचं अनुदानही विदर्भाकडेच वळवलं.\n\nएवढेच कशाला, नुकतंच देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी 107 प्रकल्पांना केंद्राकडून निधी आणि मान्यता मिळवून आणली. यामध्ये बारकाईनं बघितलं तर बहुतांशी प्रकल्प हे विदर्भालाच दिले गेले आहेत. \n\nवानगीदाखल सांगायचं म्हणजे, सर्वाधिक आत्महत्या असलेल्या बीड जिल्ह्याला यातून केवळ एकच प्रकल्प कसाबसा मिळाला. पण म्हणून मराठवाडा स्वतंत्र राज्य व्हावं, असं मात्र सर्वसामान्य तरुणांना वाटत नाही.\n\nराजकीयदृष्ट्या शिवसेना सरस\n\nराजकीयदृष्ट्या मराठवाड्यावर शिवसेनेचा मोठा पगडा आहे. खेड्यापाड्यात शिवसेनेच्या शाखा अजूनही कार्यरत आहेत. संयुक्त महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाहीत, ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्यामुळे त्यांचा या मागणीला राजकीय पाठिंबा मिळणं दुरापास्त आहे.\n\nऔरंगाबाद येथील प्रसिद्ध बीबी-का-मकबरा.\n\nमराठवाडा हा पारंपरिकदृष्ट्या विद्यापीठाच्या नामांतरापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. आजही या दोन पक्षांचं प्राबल्य नाकारता येत नाही.\n\nकाँग्रेस पक्षाची भूमिका ही स्वतंत्र मराठवाड्याची मुळीच नाही, असं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे. अशा स्थितीत राजकीयदृष्ट्या या मागणीला फारसा पाठिंबा मिळेल, असे चित्र नाही. \n\nस्वतंत्र राज्य व्हावं, यासाठी विदर्भाकडे पुरेशी संसाधनं आहेत. प्रवाही नद्या, खनिजं, जंगल, वीज असं मूलभूत महसुली भांडवल उपलब्ध आहे. \n\nमराठवाड्यात 13 टक्क्यांपेक्षाही कमी सिंचन, तीन टक्क्यांपेक्षाही कमी वनक्षेत्र, 80 टक्के जमिनीचं सेंद्रीय कर्ब कमी झालेलं असल्यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीच्या बाबतीत दारिद्र्य झाकता येण्यासारखं नाही.\n\nसाधं जायकवाडी धरणाचं पाणी मिळवायचं असेल तर नगर, नाशिकच्या पुढाऱ्यांची मनधरणी करावी लागते. \n\nअर्थात, मराठवाड्याच्या विकासाला गती देण्यासाठी एक दबावतंत्र म्हणून मराठवाडा राज्याची मागणी करण्यामध्ये अनुचित काहीही नाही. विकासाची कामं या विभागात होण्यासाठी सातत्यानं दबाव वाढविणं गरजेचंच आहे.\n\nआजपर्यंत मराठवाड्याच्या शंकरराव चव्हाण, शिवाजीराव पाटील निलंगेकर, विलासराव देशमुख,..."} {"inputs":"...च्या केंद्रस्थानी असण्याचं कारण म्हणजे इथून गोंड राजघराण्याचे सहावे वंशज राजे अंबरीशराव सत्यवान अत्राम पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. \n\nया मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्मरावबाबा अत्राम यांचं कायमच वर्चस्व राहिलंय. मात्र, 2014 साली भाजपनं राजे अंबरीशराव सत्यवान अत्राम यांना उमेदवारी दिली आणि ते जिंकूनही आले.\n\nराजे अंबरीशराव अत्राम नितीन गडकरी यांच्यासोबत\n\nराजे अंबरीशराव अत्राम हे राजे सत्यवानराव अत्राम यांचे पुत्र आहेत. सत्यवानराव आत्राम यांनी नागविदर्भ आंदोलन समितीची स्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हान, तर दुसरीकडे शिवसेनेच्या उमेदवारामुळे होऊ शकणारं मतविभाजन, अशा आव्हानांसह समरजीतसिंह घाटगे कागलमधून आपलं नशीब आजमावणार आहेत.\n\nराणा जगजितसिंह पाटील \n\nपद्मसिंह पाटील यांचे पुत्र आणि उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहे. पाटील कुटुंबही राजघराणं म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. \n\nमहाराष्ट्राचे गृहमंत्री राहिलेले पद्मसिंह पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी गेल्या 40 वर्षांपासून उस्मानाबादचं राजकारण त्यांच्याभोवकी केंद्रीत होतं. 2009 मध्ये ते लोकसभेवरही निवडून गेले होते. पण 2014 आणि 2019 ला त्यांचा पराभव झाला.\n\nत्यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवली. नात्याने भाऊ असलेल्या ओमराजे निंबाळकर यांचा त्यांनी पराभव केला होता. पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पण महायुतीमध्ये उस्मानाबादच्या जागेवरचा हक्क शिवसेनेने न सोडल्यामुळे त्यांना बाजूच्या तुळजापूर मतदारसंघातून निवडणूक लढवावी लागत आहे. \n\nतुळजापूर मतदारसंघात राणा जगजितसिंह यांच्यासमोर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव चव्हाण यांचं आव्हान आहे. मधुकरराव चव्हाण सातत्याने तुळजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यामुळे तुळजापूरची यंदाची निवडणूक चुरशीची होणार असल्याचं जाणकार सांगतात. \n\nराजघराण्यांना जनता स्वीकारेल का?\n\nमहाराष्ट्रातली ही राजघराणी सध्या भाजपमधून किंवा भाजपशी निकटवर्तीय असणारी आहेत. त्यामुळे त्याचा फायदा भाजपला होईल का किंवा ते भाजपसोबत असल्यानं आव्हानं कमी होतील का, हा प्रश्न उभा राहतो. \n\nयावर ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, \"ऐंशीच्या दशकानंतर महाराष्ट्रातली राजघराणी निवडणुकीच्या प्रक्रियेत येऊ लागली. लोकशाही नेहमीच सर्वसामान्यांच्या हितसंबंधांची असते. या सर्वसामान्य लोकांचे हितसंबंध राजे-रजवाड्यांकडून जपले जात नाहीत, तेव्हा त्यांच्याविरोधात पहिलं बंड जनतेनं केलेलं आहे. त्यामुळे राजघराणं किंवा घराणेशाहीविरोधात लोकांच्या मनात साचलंय, तो स्फोट 2014 साली पहिल्यांदा दिसला.\"\n\n\"भाजपनं आता चूक केलीय की, ही सर्वं राजघराणी किंवा घराणेशाही पक्षात ओढून आणलीय. त्यामुळे भाजपची सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळण्याची क्षमताही कमी झालीय,\" असं पवार सांगतात.\n\nप्रकाश पवार..."} {"inputs":"...च्या जवळपास होता. पण नंतर 6 एप्रिलला हा दर 1.83 वर आला आणि पुढे त्यात आणखीन घसरण होत 11 एप्रिलला हा दर 1.55वर आला. \n\nद प्रिंटने याविषयीची माहिती छापलेली आहे. \n\nलॉकडाऊन उठवण्याशी याचा काय संबंध?\n\nलॉकडाऊन कसा उठवायचा, याचा विचार सध्या जगातले सगळे देश करत आहेत. आणि यासाठी ध्येय असेल हा रीप्रॉडक्शन नंबर 1 पेक्षा कमी ठेवणं. \n\nलंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे डॉ. अॅडम कुचारस्की यांनी बीबीसीला सांगितलं, \"निर्बंध अगदी पूर्णपणे शिथील न करता आणि संक्रमण वाढू न देता हे करणं मोठं आव्हान आहे.\"\n\nपण... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रकरणांची संख्या जास्त राहील. \n\nलशीचं काय?\n\nरिप्रॉडक्शन नंबर किंवा पुनरुत्पादन दर कमी करण्याचा आणखी एक पर्याय म्हणजे लस अथवा व्हॅक्सिन. \n\nकोरोना व्हायरसच्या एका रुग्णामुळे सध्या आणखी सरासरी तिघांना लागण होण्याची शक्यता आहे. पण जर लस उपलब्ध झाली तर यातल्या दोघांना संसर्गापासून संरक्षण मिळेल आणि मग त्यामुळे पुनरुत्पादनाचा दर 3 वरून घसरून 1 वर येईल. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...च्या दिशेने प्रवास सुरू झाला.\n\nचित्रपटसृष्टीत 1975 साली आगमन झाल्यानंतर तीन वर्षांत त्यांनी 40 चित्रपटांमध्ये काम केलं. दर दिवशी ते अथकपणे तीन पाळ्यांमध्ये काम करत होते. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. तणावासाठी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. \n\n'धर्मयुद्धम' या त्यांच्या पुनरागमनाच्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांचा तेजस्वी प्रवास सुरू राहिला.\n\nहळूहळू त्यांनी नकारात्मक भूमिका करायचं थांबवलं आणि खास त्यांच्या शैलीतील नायक उभा करायला सुरुवात केली. त्यांच्या चित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाजकीय अर्थ लावले जाऊ लागले. 'बच्छा' चित्रपटाचं यश साजरं करण्यासाठी आयोजित समारंभामध्ये त्यांनी केलेलं भाषण आणि 1996 च्या निवडणुकांमधील त्यांचा आवाज, यांकडे देशभरातील लोकांचं लक्ष गेलं.\n\nराजकारणात प्रवेश\n\nत्यानंतर 2017 सालपर्यंत राजकारणातील त्यांच्या प्रवेशाबद्दलची अनुमानं केवळ अनुमानंच राहिली. त्यांनी २०१७ साली राजकारणातील प्रवेशाची घोषणा केली असली, तरी ठोस भूमिका घेतली नव्हती. त्यांची अस्वस्थता आणि टाळाटाळ करण्याची वृत्ती नवीन नाही.\n\nजयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाबद्दल 1996 साली राज्य पातळीवर असमाधान निर्माण झालं होतं, तेव्हा रजनीकांत यांना आघाडीवर ठेवून काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवायची होती, असं सांगितलं जातं. त्या वेळी रजनीकांत यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली, असंही म्हटलं जातं. 1996 साली त्यांनी राजकारणात प्रवेश करायला नकार दिल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते.\n\n1975 साली एका छोट्या पात्राद्वारे तामिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश केलेल्या रजनीकांत यांनी अनेक भाषांमध्ये विविध भूमिका केल्या. कोणतीही भूमिका निभावतांना त्यांना संकोच वाटला नाही, त्यांनी प्रत्येक पात्र स्वतःच्या विशिष्ट ढंगामध्ये केलं.\n\nपण राजकारणाच्या बाबतीत मात्र संकोचून जाणं हीच त्यांची खास शैली झाली आहे. या पार्श्वभूमीवर, तामीळनाडूत दोन द्रविडी पक्षांचं वर्चस्व असताना रजनीकांत यांना कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं आहे, हाच त्यांच्या समोरचा सर्वांत मोठा प्रश्न आहे. \n\nआपण 'भ्रष्टाचारमुक्त धार्मिक राजकारण' करू, असं रजनीकांत म्हणतात. कथितरित्या भ्रष्ट द्रविडी पक्षांच्या विचारसरणीमध्ये ईश्वराला किंवा धर्माला मध्यवर्ती स्थान नाही, त्यामुळे हा एक व्यवहार्य पर्याय असल्याचं रजनीकांत यांना वाटत असावं.\n\nपण तामिळनाडूमध्ये भाजपनेही अशीच विचारसरणी भूमिका घेतलेली असल्यामुळे, रजनीकांत यांना त्यांच्या पक्षाचं वेगळेपण स्पष्ट करून सांगावं लागेल.\n\nएकेकाळी नकारात्मक भूमिकांसाठी ओळखले जाणारे रजनीकांत कालांतराने तामिळ चित्रपटांमधील संतप्त तरुण बनले. कारकीर्दीच्या शिखरावर असताना त्यांच्या चित्रपटांमध्ये सरंजामी आदर्शांचं प्रतिबिंब पडत होतं. स्त्रियांनी कसं वागावं, याबद्दल ते त्यांच्या चित्रपटांमध्ये खूप बोलत असत. 1990 च्या दशकात त्यांनी जयललितांविरोधात व्यक्त केलेली मतं या विचारसरणीच्या पार्श्वभूमीवर समजून घ्यायचा प्रयत्न अनेकांनी केला..."} {"inputs":"...च्या पत्नी त्यावेळी गरोदर होत्या. फाळणीनंतर झुल्फिकार यांनी पाकिस्तानात जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांनी त्यांची जमीन कुळांना दिली तर दुष्काळग्रस्त इंदोरे गावाला त्यांच्या वापरातील विहीर भेट म्हणून दिली,\" असं दरगोडे यांनी सांगितलं.\n\n...तर बेनझीर नाशिककर असत्या\n\nयावेळी भुत्तो यांच्या पत्नीला आठवा महिना सुरू होता. जर त्यावेळी भूत्तो कुटुंबीय सिंध प्रांतात नसतं गेलं तर महिनाभरातच बेनझीर भुत्तोंचा जन्म नाशिकमध्ये झाला असता. अशा आठवणी खंडेराव दरगोडे आणि इंदोरे गावातील अन्य ग्रामस्थांनी सांगितल... उर्वरित लेख लिहा:","targets":"िमित्तानं गावातली जुनी जाणती मंडळी, बेनझीर भुत्तोचं स्मरण करण्यासाठी जमतात.\n\nआणखी वाचा -\n\nतुम्ही हे पाहिलं आहे का?\n\nपाहा व्हीडिओ : चार्ली चॅप्लिन यांची मुलाखत\n\nपाहा व्हीडिओ: प्रवाळांची सुंदर दुनिया धोक्यात...\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च्या प्रजननाविषयी संबंधित पहिल्यांदाच असं काम होत आहे. \n\nते सांगतात, \"भारतात यापूर्वी गाढवांच्या स्पीति प्रजातीलाच तेवढी मान्यता होती. आता गुजरातमधील जामनगर आणि द्वारकामध्ये आढळणऱ्या हराली प्रजातीलाही मान्यता देण्यात आली आहे. हे गाढव सामान्य गाढवांपेक्षा अधिक उंच आणि घोड्यांपेक्षा थोडे छोटे असतात. त्यांचा रंग पांढरा असतो. आतापर्यंत भारतात रस्त्यांवर हिंडणाऱ्या गाढवांच्या प्रजातीची ओळख पटलेली नव्हती, पण आता दोन प्रजातींची माहिती मिळाली आहे आणि ही चांगली गोष्ट आहे.\" \n\nरांक पुढे सांगतात, गाढवांकडे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण्याच्या उद्देशानं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून एमए केल्यानंतर दिल्लीतल्या पूजा कौलनं ठरवलं. यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमध्ये अशा शेतकऱ्यांना एकत्र केलं, ज्यांच्याकडे गाढव होते. \n\nत्यांनी गाढविणीचं दूध सामान्य माणसांना विकण्यासाठी एक मॉडेल विकसित केलं आहे. सुरुवातीला ते अपयशी ठरलं, पण त्या थांबल्या नाहीत. त्यांनी काही मित्रांसोबत ऑर्गेनिको नावाचं स्टार्टअप सुरू केलं. त्या माध्यमातून ते गाढविणीच्या दूधापासून त्वचाशी संबंधित उत्पादनं बनवून विकतात.\n\nपूजा सांगतात, \"दिल्लीत 2018मध्ये या स्टार्टअपची सुरुवात झाली. आम्ही गाझियाबाद आणि शेजारील परिसरातल्या मजुरांशी संपर्क साधला. ते गाढवांच्या माध्यमातून दररोज 300 रुपये कमावतात, आम्ही दूध विकण्यासाठी त्यांचं मन वळवलं. सुरुवातीला त्यांच्या घरातील महिलांनी याला विरोध दर्शवला. त्यांना वाटायचं की जादू-टोणा करण्यासाठी आम्ही या दूधाचा वापर करत आहोत आणि यामुळे त्यांची गाढवीण मरेल. पण काही काळानंतर त्या दूध विकायला लागल्या. आता अनेकांना माहिती झालं की आम्ही गाढविणीचं दूध विकतोय, तर अनेक जण फोन करून विचारणा करतात.\" \n\nपूजा सांगतात, \"त्या 2000 ते 3000 रुपये प्रती लीटर दरानं दूध खरेदी करतात आणि सध्या तरी 7000 रुपये दरानं दूधाची विक्री कुठेच होत नाहीये. कारण एखाद्या फार्ममधून या दूधाची विक्री होत नाही.\" \n\nगाढविणीच्या दूधापासून बनलेलं साबण, मॉइश्चरायझर आणि क्रीम यासारखी उत्पादनं तुम्हाला अमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ऑमलाईन प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर दिसतील. पण, तिथं त्यांची किंमत पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल.\n\nत्या सांगतात, \"आमच्या 100 ग्रॅम साबणाची किंमत 500 रुपये आहे आणि ती खरेदी करणारा एक वर्ग आहे.\" \n\nभारतातील गाढवांची संख्या\n\nगाढविणीच्या दूधाची किंमत प्रती लीटर हजार रुपयांहून अधिक असली तरी गाढवांची संख्या एक लाखाइतकी मर्यादित आहे. \n\n2012च्या तुलनेत गाढवांच्या संख्येत 61टक्क्यांनी घट झाली आहे. 2012मध्ये पशुगणना झाली, तेव्हा गाढवांची संख्या 3.2 लाख इतकी होती. आता 2019मध्ये ती 1.2 लाख झाली आहे. \n\nएकीकडे गाढवांची संख्या कमी होत आहे आणि दुसरीकडे गाढविणीच्या दूधाची मागणी वाढल्यास दूधाच्या किमतींतही वाढ होऊ शकते. सध्या तरी गाढविणीच्या दूधाची किंमत 7,000 रुपये प्रती लीटर नसल्याचं बीबीसीच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व..."} {"inputs":"...च्या प्रतिबंधाचा अडथळा येऊ नये, अशी भारताची इच्छा असल्याचंही बोललं जात आहे. \n\nपाकिस्तानसाठी डोकेदुखी\n\nभारत रशियाकडून किती S-400 यंत्रणा खरेदी करेल, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. द डिप्लोमॅट मासिकाचे वरिष्ठ संपादक फ्रँज स्टिफन गॅरी सांगतात, \"रशियन सैन्यात दोन बटालियन मिळून एक S-400 यंत्रणा असते. दोन बॅटरींद्वारे हे विभाजन केलेलं असतं.\"\n\nS-400ची एक बॅटरी 12 ट्रान्सपोर्टर इरेक्टर लॉन्चर्सने बनलेली असते. अनेकदा चार आणि आठनेही बनवतात. सर्व बॅटरींमध्ये एक फायर कंट्रोल रडार सिस्टिमही असते. सोबतच एक अतिरि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये यासाठी अमेरिका करत असलेल्या प्रयत्नांना भारत बळी पडणार नाही, असं वाटतं.\"\n\nरुपया-रुबलची मैत्री\n\nसंरक्षण तज्ज्ञ राहुल बेदी यांच्या मते भारतीय सैन्यासाठी हा खूपच महत्त्वाचा करार आहे. \n\nते म्हणतात, \"भारताला S-400 ही यंत्रणा हवी असेल तर त्याला अमेरिकेला नाराज करावंच लागेल. चीननेही रशियाकडून ही यंत्रणा घेतली तेव्हा अमेरिकेने चीनवर निर्बंध लादले होते. भारताला अमेरिका काही सवलत देईल, असं वाटत नाही. चीनवर प्रतिबंध लादल्यावर त्या देशाला फार फरक पडला नाही. मात्र भारतावर अशा प्रतिबंधाचा मोठा परिणाम होईल.\"\n\nभारतीय सैन्याला S-400 मिळाल्यास पाकिस्तानची चिंता वाढेल का? या प्रश्नाच्या उत्तरात बेदी म्हणतात, \"पाकिस्तानसाठी हा करार फारच चिंताजनक आहे. S-400 मिळाल्यावर भारत पाकिस्तानच्या वरचढ ठरेल. खरं म्हणजे भारतानं अमेरिकेसोबत शस्त्रास्त्र खरेदी सुरू केली तेव्हा पाकिस्तान आणि रशिया यांच्यात संरक्षण संबंध वाढू लागले होते. अशात रशिया पाकिस्तानला S-400 देईल, अशी भीती भारताला होती. त्यामुळेच रशिया पाकिस्तानला ही यंत्रणा देणार नाही, अशी अटही भारताने या करारात ठेवली आहे.\"\n\nराहुल बेदी म्हणतात, \"रशियाने पाकिस्तानला S-400 यंत्रणा दिली नाही तर पाकिस्तानला या यंत्रणेचा पर्याय नसेल. युरोप किंवा अमेरिका इतर कुठली हवाई संरक्षण यंत्रणा त्यांना देईल, असं मला वाटत नाही. खरं म्हणजे पाकिस्तानजवळ ही यंत्रणा खरेदी करण्याएवढे पैसेही नाही. भारत-रशियावर अमेरिकेचा दबाव आता खूप प्रभावी राहणार नाही. कारण या दोन्ही देशांनी गेल्या दोन-तीन महिन्यांपासून रुपये-रुबलमध्ये व्यवहार सुरू केला आहे. 1960च्या दशकातही भारत सोव्हिएत संघाशी असा व्यवहार करत होता. या करारासाठी सप्टेंबर महिन्यात चार कोटी डॉलर देण्यात आले आहेत.\"\n\nतंत्रज्ञान हस्तांतरण नाही\n\nरशियासोबतच्या या करारात तंत्रज्ञान हस्तांतरण होणार नाही. राहुल बेदी सांगतात, \"रशियाने म्हटलं आहे की तंत्रज्ञान हस्तांतरणासारखा काही विषय असेल तर डिलिवरी उशिरा होईल आणि कराराची किंमतही वाढेल.\" बेदींच्या मते S-400 उत्तम हवाई सुरक्षा यंत्रणा आहे आणि याहून सरस अशी यंत्रणा जगात सध्यातरी दुसरी कोणतीही नाही. \n\nरशियाची सरकारी वृत्तसंस्था स्पूतनिकच्या एका बातमीनुसार अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे भारताने रशियासोबत हा करार करू नये, असं अमेरिकेला वाटतं. \n\nस्पूतनिकने संरक्षण तज्ज्ञांसोबत केलेल्या चर्चेनंतर बातमीत लिहिलं आहे,..."} {"inputs":"...च्या प्रत्यार्पणाची विनंती इंग्लंडच्या सरकारला केली आहे. याचाच अर्थ असा की ते लंडनमध्ये आहे हे आम्हाला माहिती आहे. नीरव मोदी दिसले याचा अर्थ त्यांना लगेच आणता येईल असा होत नाही.\" ते पुढे म्हणाले. \n\nमोदींनी यूकेमध्ये आश्रय मागितला की नाही आणि भारताच्या विनंतीवर तिथलं सरकार काय कारवाई करत आहे याची माहिती उपलब्ध नाही. टेलिग्राफ यासंबंधी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिलं नाही.\n\n\"सध्या काय स्थिती आहे हे सांगणं कठीण आहे. भारत सरकारने त्यांच्या प्रत्यार्पणासाठी विनंती केली आहे. मात्र यूके प्रशा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाम करतच राहील असंही ते पुढे म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च्या यातना काही थांबल्या नाहीत. \"खोटी ठरले म्हणून सततची मारहाण आणि छळ सुरू झाला,\" अनीता सांगत होती. \n\nकुटुंबाला वाळीत टाकलं! \n\nजात-पंचायतीने या जोडप्याला 'खोटं' ठरवल्याने दोन्हीकडील कुटुंबांना कंजारभाट समाजाने वाळीत टाकलं. त्यांना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला. \"मी गरोदर राहिल्यानंतर परिस्थिती सुधारेल असं मला वाटलं होतं. पण उलट माझा त्रास वाढला. माझा नवरा मला सतत विचारायचा की हे मूल कोणाचं आहे. हाच प्रश्न जात पंचायत त्याला आजही विचारते,\" ती म्हणाली. \n\nगेल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पवण्यासाठी हे सर्वजण लोकांशी संवाद साधत आहेत. \n\nपण जातीच्या विरोधात गेल्याने या ग्रुपमधल्या तरुणांना मोठी किंमत मोजावी लागत आहे. \n\nपुण्यात कंजारभाट समाजाच्या एका लग्नात पाहुणे म्हणून गेलेल्या तीन तरुणांवर काही दिवसांपूर्वी हल्ला झाला. हे तीघेही \"stop the V ritual\"च्या अभियानात सहभागी आहेत. काहींच्या पालकांना जात-पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. \n\n'जात पंचायतीने मला 15 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. मी माझं अभियान मागे घेतलं नाही तर माझ्यावर महाराष्ट्रात ठिकठिकाणी मानहानीचे दावे केले दाखल केले जातील असं सांगण्यात आलं आहे.' पण विवेक यांनी आपलं अभियान सुरूच ठेवायचं असं ठरवलं आहे. \n\nविवेक यांना आशा आहे की, कंजारभाट समाजातल्या कौमार्य चाचणीविषयी जाहीरपणे चर्चा झाल्याने ही प्रथा कायमची बंद होईल.\n\nहे वाचलंत का?\n\nहे पाहिलं आहे का?\n\nजन्मानंतर लगेचच तिला मरण्यासाठी गाडण्यात आलं होतं...\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...च्या व्यवहारासाठी लाखो रुपये मोजले जाऊ लागले. कार्पोरेट कंपन्यांना एकगठ्ठा जमीन मिळवून देणाऱ्या एजंटची गरज पडू लागली. कधीकधी जमीन मोकळी करून घेण्यासाठी मसल पॉवरचा उपयोगही करावा लागत असे. त्यातून गुंडगिरी बळावली,\" मिंडे सांगतात.\n\nपुण्यातील गाजलेल्या गँगवॉर\n\n2010 सालच्या कुडले खून प्रकरणात 26 जणांची 2019 साली निर्दोष सुटका करण्यात आली. हे सगले घायवळ टोळीत होते असा दावा होता.\n\nदत्तवाडीपासून ते पर्वतीपर्यंत गोळीबार झाल्याच्या बातम्या तेव्हा आल्या होत्या. गँगवॉरमधून हा खून झाला असा पोलिसांनी आरोप ठेव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा नातेवाईक शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे यांची 2010मध्ये हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.\n\nमारणे गॅंग आणि नीलेश घायवळ गॅंगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत. मारणे गॅंगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात बचावले होते. घायवळ गॅंग कोथरूड भागात होती आणि पौड रोड भागात वर्चस्व स्थापन करण्याचा या गॅंगचा प्रयत्न होता, असं इंडियन एक्स्प्रेसनं पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.\n\nतरुण मुलं गँगमध्ये कसे सामील होत गेले?\n\n80 ते 90 च्या दशकातही पुण्यात गुन्हेगारी होती. काहीप्रमाणात गँग कार्यरत होत्या पण 2000 सालानंतर पुण्यातल्या टोळ्यांकडे जमीन व्यवहार आणि बांधकाम व्यावसायिकांकडून अमाप संपत्ती येऊ लागली.\n\nकोण किती पैसे कमवतो? कोण अधिक कॉन्ट्रॅक्ट मिळवू शकतो? पुण्यातल्या बहुतांश भागांत कोणाचे वर्चस्व आहे? किती भागांतील आयटीपार्क कोणाच्या ताब्यात आहेत? कामगार वर्ग कोणाचा आहे? यासाठी या टोळ्यांमध्ये स्पर्धा होत्या.\n\nटोळ्यांची ताकद वाढवण्यासाठी तरुण मुलांची आवश्यकताही होती. त्यांना भुरळ पाडण्यासाठी महागड्या गाड्या, सोनं, पैसा, दारू अशा गोष्टींचे अमिष दाखवले जात होते असंही जाणकार सांगतात. \n\nपुण्यातील माजी पोलीस अधिकारी भानुप्रताप बर्गे सांगतात, \"माझ्या टोळीत किती जास्त मुलं यावर हल्ली दहशत निर्माण केली जाते. शिवाय, राजकीय आशीर्वाद, महागड्या गाड्या, टोळीतल्या मुलांचे संख्याबळ ही सर्व ताकद घेऊन रुबाबात चालणाऱ्या गुंडाची चर्चा असते. तरुण मुलं त्यांच्याकडे अनेकदा आयडॉल म्हणून पाहतात आणि त्यांच्याकडे जातात.\"\n\nइंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या बातमीनुसार या टोळ्या विविध व्यावसायिकांकडून आणि उद्योजकांकडून खंडणी वसूल करत असत. पौड, पिरंगूट आणि मुळशीच्या भागातून आखाड्यातली मुलं या गॅंगमध्ये भरती केली जात.\n\n\"पण तरुण वर्गाने गुन्हेगारीचा शेवट काय असतो हे कायम लक्षात ठेवावे. गुन्हेगारीच्या नादाने कुसंगतीला लागू नये,\" असं आवाहन भानुप्रताप बर्गे यांनी केले. \n\nकोणत्या गुन्ह्यातून गजानन मारणेची सुटका झाली?\n\nमहाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राइम अॅक्टचा (MCOCA) वापर करून पोलिसांनी या टोळ्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मकोका अंतर्गत नोंद झाल्याने काही प्रमाणात आळा बसला पण गुन्हे सिद्ध झाले नाहीत. \n\n2 फेब्रुवारीला पुण्यातील मोक्का..."} {"inputs":"...च्या शेतकरी विरोधी अजेंड्याचा भाग वाटतो.\"\n\nशेतकरी सुधारणा कायद्याविषयी ते लिहितात, \"भारत सरकारने केलेला कृषी कायदा 2020, हा सामान्य आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी 'डेथ वॉरंट' आहे.\"\n\nत्यापूर्वी 7 डिसेंबर रोजी पाकिस्तानातील 'जिओ टिव्ही' या खाजगी वृत्तवाहिनीने त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं होतं, \"भारतातील शेतकरी गेली अनेक वर्ष संघर्ष करतोय. अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेत. त्यामुळे गेल्या काही वर्षात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे.\"\n\nआंतरराष्ट्रीय पातळीवरून उमटणाऱ्या प्रत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी केलेल्या निदर्शनाची बातमी प्रामुख्याने छापली. \n\n\"भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारतीय वंशाच्या ब्रिटीश शीख बांधवांनी केलेलं हे आतापर्यंतच सर्वात मोठं निषेध आंदोलन होतं\", असं पत्रकार मुर्तझा अली शाह यांनी आपल्या बातमीत म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...च्या हाती सोपण्याची योजना असल्याचं शुभांगी सांगते.\n\nमहिलांची सोय\n\nया गाडीने प्रवास करणं महिलांसाठी सोपं करण्यावर या टीमचा भर असल्याचं शुभांगी सांगते. \n\n\"गाडीत महिला कर्मचारी असणं महिला प्रवाशांसाठी दिलासादायक असतं. एकट्या प्रवास करणाऱ्या महिलांना आमच्या असण्याने अधिक सुरक्षित वाटतं.\"\n\nया गाडीमध्ये सॅनिटरी नॅपकिन्स आणि महिलांसाठी आवश्यक इतर गोष्टी उपलब्ध आहेत. गर्भवती महिलांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना या क्रूला देण्यात आल्या आहेत. \n\nशुभांगी म्हणते, \"अनेकदा महिलांची पाळी अचानक सुरू होते. त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोणत्यातरी गोष्टीवर टीका केलीच असती. प्रोब्लेम आमच्या कपड्यांत नाही तर लोकांच्या विचारांमध्ये आहे.\"\n\nप्रवाशांकडून होणारा त्रास\n\nतेजस एक्स्प्रेसमध्ये प्रत्येक सीटवर एक 'कॉल' बटण आहे. हे दाबून होस्टेसला बोलवता येतं.\n\nपण अनेकदा प्रवासी गरज नसताना बटण दाबतात. संध्या म्हणते, \"अनेकदा लोकांना आम्हाला पहायचं असतं.\"\n\nकारण नसताना बटण दाबून होस्टेसना बोलवण्यात येतं आणि त्या तिथे पोहचल्यानंतर सांगण्यात येतं, की बटण काम करतं की नाही, हे पाहण्यासाठी दाबलं होतं.\n\nमॅनेजर शिवांगी म्हणतात, \"एका डब्यात 70 प्रवासी असतात आणि दोन क्रू मेंबर. विनाकारण बेल दाबल्याने ज्या इतरांना खरंच गरज आहे त्यांना सेवा देण्यात अडथळा येतो.\"\n\nअनेक प्रवासी या होस्टेसकडे वाईट नजरेने पाहतात, शेरेबाजी करतात. \"अशा परिस्थितीत आम्हाला संयम बाळगावा लागतो. आम्ही मुलग्यांपेक्षा कमी नाही हे दरवेळी आम्हाला सिद्ध करावं लागतं.\"\n\nन विचारता फोटो वा व्हिडिओ काढणाऱ्यांनाही या ट्रेन होस्टेसना सामोरं जावं लागतं. \n\nसुंबुल म्हणते, \"अनेक प्रवासी बटण दाबून आम्हाला बोलवतात आणि आधीच कॅमेरा सुरू करतात. आम्ही त्यांना सर्व्ह करत असताना ते आमचा व्हीडिओ काढत असतात. आम्हाला हे आवडत नसलं तरी काही करता येत नाही.\"\n\nसिमरन म्हणते, \"न विचारता व्हीडिओ काढला जातो. तो व्हायरल होण्याची भीती असते. असं झालं तर कुटुंबात आम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.\"\n\nसंध्या यांनाही असे व्हिडिओ करणाऱ्यांवर आक्षेप आहे. त्या म्हणतात, \"लोक फेसबुक लाईव्ह करतात, टिकटॉक व्हिडिओ करतात. आमच्या मर्जीशिवाय युट्यूबवर पोस्ट करतात.\"\n\nट्रेन मॅनेजर शुभांगी म्हणतात, \"ही गाडी नवीन आहे. लोकांना ट्रेनमध्ये आणि आमच्यासोबत फोटो काढायचे असतात. हे आमच्या होस्टेसना अवघडवणारं असतं. या होस्टेस त्यांचं काम करत असतात. त्यांच्या प्रायव्हसीची काळजी घेण्यात यायला हवी.\"\n\nलोकांनी आम्हाला नाही तर आमचं काम पहावं असं सुंबुल म्हणते. \n\nसंध्या यादव सांगतात, \"अनेकदा नाही सांगितल्यानंतरही प्रवासी व्हिडिओ काढत राहतात. असे वागतात जणू त्यांनी आम्हाला विकत घेतलंय. आमचा फोटो काढण्याआधी आमची मर्जी विचारात घ्यायला हवी. केबिन क्रूमध्ये मुलगे असोत वा मुली. त्यांना सन्मानाची वागणूक मिळायला हवी.\"\n\nअनेक प्रवाशांनी आपल्याला टिप देण्याचा प्रयत्नही केल्याचं होस्टेस सांगतात. टिप नाकारली तर ती जबरदस्तीने हातात ठेवली जाते. \n\nतर अनेकदा प्रवासी स्वतःचा नंबर..."} {"inputs":"...च्यावर प्रभाव राहावा अशी कायमच शिवसेनेची रणनीती आहे संजय राऊत मुख्यमंत्री होणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nएकनाथ शिंदे \n\nएकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या विधिमंडळ नेतेपदी निवड झालेली आहे. गेली अनेक वर्षं ते शिवसेनेत कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे ठाण्यातल्या कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून निवडून आले आहेत. एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे सलग दोनवेळा लोकसभेत निवडून गेले आहेत. \n\nठाणे महापालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणून काम केल्यानंतर 2004 पासून ते विधानसभेत निवडून जात आहेत. \n\n2014 साली सुरुवाती... उर्वरित लेख लिहा:","targets":"भाव्य वादंग टाळण्यासाठी तत्कालीन संमेलनाध्यक्ष मधु मंगेश कर्णिक आणि सुभाष देसाई यांनी चर्चेद्वारे हा प्रश्न सोडवला होता आणि संमेलन पार पडलं.\n\nआदित्य ठाकरे \n\n'मला महाराष्ट्र घडवायचा आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे,' असं म्हणत आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीपूर्वी जन आशीर्वाद यात्रा केली. \n\n'उद्धव आणि आदित्यला मी तुमच्या हवाली करत आहे. त्यांची काळजी घ्या,' असं बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं त्यावेळी आदित्य 22 वर्षांचे होते आणि युवा सेनेचे अध्यक्ष होते. आता ते 29 वर्षांचे आहेत आणि शिवसेनेचे नेते झाले आहेत.\n\nआदित्य गेल्या सहा वर्षांपासून राजकारणात आहेत. \n\n2010च्या दसरा मेळाव्यात बाळ ठाकरेंनी युवा सेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली.\n\nगेल्या काही वर्षांत आदित्य ठाकरेंनी मोजक्या मुद्द्यांवर आंदोलनं केली आहेत. \n\n2010मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. \n\nयाव्यतिरिक्त त्यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यासाठीचा आग्रह धरला. \n\nमुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.\n\n2019च्या विधानसभा निवडणुकीत ते वरळीतून विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...छा नव्हती. आणि हेही तितकंच खरं आहे की, निदर्शकांची संख्या जितकी जास्त असेल, तितकीच पोलीस आणि सुरक्षा रक्षकांची अधिकाधिक जणांची ओळख होण्याची शक्यता अधिक असते.\n\nएखादं आंदोलन यशस्वी होण्यासाठी किती मोठ्या प्रमाणावर संख्या लागते, याविषयीची अचूक आकडेवारी एरिका यांनी समोर मांडली आहे. एकूण लोकसंख्येच्या 3.5 टक्के. हा आकडा कदाचित लहान वाटत असेल पण तसं नाहीये. बेलारुसची लोकसंख्या 90 लाख आहे आणि त्याचे 3.5 टक्के म्हणजे 3 लाख होतात. असोसिएटेड प्रेसनुसार, बेलारुसची राजधानी मिंस्कमध्ये हजारो किंवा 2 लाखांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"दिसतं की, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या उदयामुळे आंदोलकांना एक नवीन व्यासपीठ मिळालं आहे. यामुळे कोठे आणि कधी आंदोलन करायचं आहे, याची माहिती एकमेकांपर्यंत पोहोचवणं अगदी सोपं झालं आहे.\n\nपण, राज्यकर्त्यांना आता सोशल मीडियाचा वापर हत्यार म्हणून करण्याचं आणि ते विरोधकांविरुद्ध वापरण्याचं तंत्र अवगत झालं आहे. एखाद्या निदर्शनाचं डिजिटल आयोजन हे पाळत ठेवण्यासाठी खूप असुरक्षित असतं, असं एरिका सांगतात. तसंच प्रोपोगंडा आणि गैरसमज पसरवण्यासाठी सरकार सोशल मीडियाचा वापर करू शकतं.\n\nही गोष्ट पुन्हा एकदा आपलं लक्ष बेलारुसच्या आंदोलनाकडे ओढून घेते. तिथं अटक केलेल्या आंदोनकर्त्यांचे मोबाईल नियमितपणे तपासले जात आहे. हे आंदोलनकर्ते टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून विरोधी पक्षाला फॉलो तर करत नाही ना, याची तपासणी केली जात आहे. \n\nअध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको पदावर राहू शकतात का? त्यांच्या राजवटीला इतका व्यापक विरोध होत आहे, की ते सत्तेवर राहू शकतील का? कदाचित नाही. पण, असं असलं तरी लगेच या निष्कर्षावर येणं खूप घाईचं ठरेल.\n\n हेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ज ऑर्डर ऑफ मेरीमधल्या नन सांगतात. \n\nया हॉ़स्पिटलमध्ये दाखल असलेल्या मोतिया देवी कपूर या महिलेलाही ठार करण्यात आलं.\n\nया टोळ्यांना पाकिस्तानी लष्कराचं समर्थन होतं हे आता सगळ्यांनीच मान्य केलं आहे. बारामुल्लानंतर त्यांचा पुढचा थांबा होता श्रीनगर आणि तिथलं हवाईतळ.\n\nभारताचा शहीद\n\nएका तरुणाने पाकिस्तानी आक्रमण थोपवून धरण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. \n\nमोहम्मद मकबूल शेरवानी तेव्हा फक्त 19 वर्षांचा होता. बारामुल्लाच्या परिसरात मोटरसायकलने फिरून तो पाकिस्तानच्या टोळ्यांना भारताचं लष्कर श्रीनगरजवळ पोहोचल... उर्वरित लेख लिहा:","targets":"णा घेतला गेला. काश्मीरच्या लोकांनाही नेमका काय निर्णय घेतला जातो आहे, ते कळत नव्हतं.\n\nडॉक्टर अब्दुल अहद सडेतोड बोलतात - \"सक्तीने आणि घिसाडघाईने काश्मीर भारताचा भाग झाला. काश्मीरमधले लोक अजिबातच विलीनीकरणाच्या बाजूने नव्हते. काही जणांनीच शेख अब्दुल्ला यांना पाठिंबा दिला होता.\"\n\nडॉ. अहद म्हणतात, \"शेख अब्दुल्ला आणि भारत सरकार यांनी एकत्र मिळून निर्णय घेतला. त्यांना काश्मीरचा सुलतान बनायचं होतं.\" \n\nप्राध्यापक सिद्दीक वाहीद म्हणतात परिस्थिती काहिशी संदिग्ध होती. \n\n\"मला वाटतं, शेख अब्दुल्लांना समर्थन देणारे लोक कदाचित खूश होते. शेख अब्दुल्लांना आणि काश्मिरी लोकांना दिलेल्या वचनांमुळे त्यांनी भारतात सामील होण्याचं मान्य केलं,\" ते सांगतात. \n\n\"मला असंही वाटतं की बऱ्याचशा लोकांना हे मान्य नव्हतं पण ते त्यावर प्रतिक्रिया देत नव्हते.\" \n\nवादग्रस्त इतिहास\n\nकाश्मीरच्या विलीनीकरणाची नेमकी तारीख काय आणि त्यावर सही कुणी केली, हा वादाचा विषय आहे.\n\nमहाराजा हरी सिंग यांनी श्रीनगरमधून जाण्याआधी जम्मूमध्ये 26 ऑक्टोबरला विलीनीकरणाच्या निर्णयावर सही केली, असं भारताचं म्हणणं आहे. \n\nपण भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचे प्रतिनिधी व्ही. पी. मेनन हे जम्मूला 27 ऑक्टोबर 1947 ला पोहोचू शकले. त्यातही 'तात्पुरतं विलीनीकरण' या शब्दाबदद्लही बरेच वादविवाद आहेत. \n\n\"ज्या विलीनीकरणाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या गेल्या, त्यात काही अटी घालण्यात आल्या होत्या. महाराजा हरी सिंग यांना ते अधिकार तर देण्यात आले होते, पण त्यांनी त्यांच्या लोकांशी विचारविनिमय करावा, अशी अट त्यात होती,\" असं प्राध्यापक वाहिद यांचं म्हणणं आहे.\n\nपण भीम सिंगच्या मते महाराजा हरी सिंग यांनी स्थापन केलेल्या संसदेमध्ये लोकांचं प्रतिनिधित्व होतंच.\n\nशेख अब्दुल्ला काश्मीरचे पहिले पंतप्रधान बनले.\n\n\"तीन मुद्दयांबद्दलची स्वायत्तता जवळजवळ स्वाधीनच करण्यात आली - संरक्षण, परराष्ट्र मंत्रालय आणि संवाद,\" प्राध्यापक वाहिद सांगतात.\n\nमहाराजा हरी सिंग यांनी जम्मू-काश्मीर सोडलं आणि ते परत आलेच नाहीत. आणि शेख अब्दुल्ला काश्मीरचे पहिले पंतप्रधान झाले.\n\nपण शेख अब्दुल्ला अल्पकाळाचेच पंतप्रधान ठरले. 1953 मध्ये भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं. \n\nभारताचं म्हणणं होतं की या 'काश्मीरच्या सिंहा'ने स्वतंत्र होण्याचं कारस्थान रचलं होतं.\n\nश्रीनगर..."} {"inputs":"...ज त्यांनीच आम्हाला तुरुंगात पाठवलं.\" \n\nतुलसी लहान असताना माओवाद्यांच्या संघटनेत सामील झाले.\n\nतुलसी नेपाली पुढे सांगतात, \"यात माझं बालपण हरवून गेलं. माझं करिअर वाया गेलं. मी माझे कुटुंबीय आणि नातेवाईंकांपासूनही दूर गेलो. माहीत नाही मी क्रांतीमधून काय मिळवलं. नेत्यांना सत्ता मिळाली आणि आम्हाला ठेंगा.\" \n\n\"आता माओवादी नेते आम्हाला धमक्या देत आहेत.\" \n\nआयोगासमोर आश्रू ढाळले \n\nयाबद्दल नेपाळ सरकारनं एक आयोग नेमला. याआधी छापामार संघटनेत असलेल्या मुलांनी या आयोगाकडे आपले अधिकार मागितले. \n\nबालजवान म्हणून क... उर्वरित लेख लिहा:","targets":"आपण हे पाहिलं आहे का?\n\nपाहा व्हीडिओ : चार्ली चॅप्लिन यांची मुलाखत\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...जगाराच्या संधी वाढवाव्या लागतील. \n\nभारतातील बेरोजगारीचा अंदाज या उदाहरणाने येईल की भारतीय रेल्वेने 63 हजार नोकऱ्यांसाठी जाहिरात काढली तर त्यासाठी 90 लाख लोकांनी अर्ज केले. \n\nऑटोमोबाईल उद्योगातील घसरणीकडे सर्वात काळजीची बाब म्हणून पाहिले जात आहे. वाहन निर्मिती करणाऱ्या काहींनी तर उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे कारण मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सचे महाव्यवस्थापक सुगतो सेन यांनी वॉशिंग्टन पोस्टशी बोलताना सांगितले की, \"हे अतिशय निराशाजनक आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"थेचे आकलन केले जाऊ नये असे अर्थतज्ज्ञांना वाटते आहे. भारतीय अर्थव्यवस्था ग्राहक आधारित अर्थव्यवस्था आहे त्यामुळे निर्यातीशिवायही भारताची स्थानिक बाजारपेठ एवढी मोठी आहे की मंदीचा त्यावर तितकासा परिणाम होत नाही. \n\nजीडीपीत झालेल्या वाढीचा सरळसरळ अर्थ असा नाही की लोकांचे जीवनमान त्याचप्रमाणे वाढत आहे. भारताचा जीडीपी जर लोकसंख्येच्या आधारावर पाहिला तर दरडोई उत्पन्नात आणि गरिबीतून बाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत हळूहळू वाढ सुधारणा होत आहे. \n\nसध्या भारतीय अर्थव्यवस्था जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असली तरी गरिबीचेच आव्हान अजूनही कायम आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जगोपाल यांनी हॉटेल व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. \n\n1981 साली त्यांनी के. के. नगरमध्ये पहिलं हॉटेल उघडलं. आपल्या पुस्तकात ते म्हणतात, एका सल्लागाराने त्यांना स्वस्त भाजीपाला वापरण्याचा आणि कर्मचाऱ्यांना शक्य तेवढा कमी पगार देण्याचा सल्ला दिला. त्याच्या मते कर्मचाऱ्यांचे लाड करायचे नाहीत. त्यांना हा सल्ला आजिबात आवडला नाही आणि त्या सल्ला देणाऱ्यालाच कामावरून काढून टाकलं. \n\nराजगोपाल यांनी हॉटेलमध्ये नारळाचं तेल आणि ताज्या भाज्याच वापरल्या. शिवाय कर्मचाऱ्यांना चांगला पगारही दिला. मात्र, यामुळे त... उर्वरित लेख लिहा:","targets":". त्या मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रिघ असते. \n\nइतकंच नाही तर जेमतेम 90 घरं असलेल्या या छोट्याशा गावात त्यांनी 'सर्वण हॉटेल'ही सुरू केलं. चार एकरांवर सर्वण भवन उभारलं आहे. गावात झालेल्या प्रगतीमुळे पुन्नाईआडी आता पुन्नाई नगर म्हणून ओळखलं जातं. \n\nप्रसिद्धीची हाव आणि घसरण\n\nएकीकडे यश मिळत असताना त्यांच्या स्वभावातही एक प्रकारचा अहंकार आणि अतिमहत्त्वाकांक्षा बिंबत गेली. त्यात ज्योतिषशास्त्राच्या नादाने त्यांचा घात झाला. तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्याच्या मुलीशी लग्न केलं तर तुमची अधिक भरभराट होईल, असा सल्ला त्यांना एका ज्योतिषाने दिला. इथे त्यांचं लक्ष सर्वणमध्ये असिस्टंट मॅनेजर असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या लहान मुलीकडे, म्हणजे जीवाज्योती हिच्याकडे वळलं.\n\n(प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nपरंतु, राजगोपाल यांचं 1972 साली पहिलं लग्न झालं होतं. पहिल्या पत्नीपासून त्यांना शिवाकुमार आणि सर्वनन अशी दोन मुलं होती. त्यानंतर 1994 साली त्यांनी दुसरं लग्न केलं. तेही सर्वणमधल्याच एका कर्मचाऱ्याच्या मुलीशीच. \n\n1999 मध्ये त्यांनी जीवज्योतीला लग्नाची मागणी घातली. मात्र, तिनं नकार दिला. ती तिच्या भावाला शिकवणाऱ्या शिक्षकाच्या प्रेमात पडली होती. त्याच नाव संतकुमार... पुढे दोघांनी लग्न केलं. मात्र, तरीही राजगोपाल यांच्या मनातून तिच्याशी लग्न करण्याचा विचार गेला नव्हता.\n\nते तिला दागिने द्यायचे, कपडे द्यायचे. इतकंच नाही तर स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरू करण्यासाठी अधून मधून पैसेही द्यायचे. जीवज्योतीने राजगोपाल यांच्याकडून सर्व भेटवस्तू स्वीकारल्या असल्या तरी लग्नाला तिने कायमच नकार दिला होता.\n\n28 जानेवारी 2001 रोजी मध्यरात्री राजगोपाल जीवज्योतीच्या घरी गेले आणि दोन दिवसात लग्न मोडण्याची धमकी दिली. पुढे 2001 साली ऑक्टोबर महिन्यात संतकुमारचा खून झाला.\n\n(प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nएकीकडे हे सर्व सुरू असताना तिकडे सर्वण भवनच्या शाखांचा विस्तार होत होता. 2000 साली सर्वणने परदेशात म्हणजे दुबईत पहिली शाखा उघडली. 2003 साली कॅनडा, मलेशिया आणि ओमानमध्ये सर्वणच्या शाखा उघडल्या आणि त्याच वर्षी राजगोपाल पहिल्यांदा तुरुंगात गेले. 2004 साली चेन्नईच्या सत्र न्यायालयाने त्यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. 2004 साल संपेपर्यंत 'सर्वण'ने जगभरात 29 शाखा उघडल्या होत्या. \n\nइकडे राजगोपाल यांना तुरुंगात जाऊन आठ महिने झाले होते आणि सर्वोच्च न्यायालयाने..."} {"inputs":"...जच्या स्टुडिओत आले होते. हे दोघेही संगीतकार आहेत. \n\nनासाच्या त्या चांद्रमोहिमेचं थोडं फुटेज आम्ही त्यांना दाखवलं. \n\nलाँचपॅडवरून चालणाऱ्या आपल्या आजोबांकडे कॅली डोळे विस्फारून पाहत होती. तेव्हाचे 39 वर्षांचे आजोबा आणि तिचे आता 56 वर्षांचे असणारे वडील किती एकसारखे दिसतात याचंही तिला आश्चर्य वाटत होतं. \n\nत्या दोघांच्याही चेहऱ्यांवर कौतुक होतं. \n\nखरंतर मार्क आणि कॅली या दोघांनाही या मोहिमेबद्दल सर्व माहिती होतं. पण तरीही त्यांची नजर त्या क्षणांवर खिळलेली होती.\n\n\"हे दरवेळी नव्याने पाहिल्यासारखं वाटतं... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांच्या कर्तृत्त्वाच्या छायेखाली राहणं कधीकधी कठीण जात असल्याचंही तो सांगतो. \n\n\"तुमच्याकडून अपेक्षा वाढतात. प्रत्येकाला असं वाटतं की त्याचं मूल्यमापन त्याच्या स्वतःच्या गुणांनुसार व्हावं. एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा मुलगा असण्याने याचा कधीकधी लोकांना विसर पडतो.\"\n\n\"मला अंतराळ मोहिमांमधला अंतराळवीर व्हायला आवडलं असतं पण माझी वडिलांसोबत तुलना झाली असती, म्हणून कदाचित मी झालो नाही.\"\n\nवडिलांच्या अनमोल कार्याविषयी विचारल्यानंतर रिक म्हणतो, \"कार्याविषयी विचार करताना मी त्यांचा माझे वडील म्हणून विचार करत नाही. अपोलो कार्यक्रमामध्ये हजारो लोकांची टीम एकाच ध्येयासाठी काम करत होती.\"\n\n\"जर असं उद्दिष्टं ठरवून काम केलं, तर मग अनेक गोष्टी साध्य करता येतात.\n\n\"आणि लोकांना यातून प्रेरणा मिळाली. अनेकांनी मला सांगितलं आहे की 60च्या दशकामध्ये जे झालं त्यातून प्रेरणा घेत ते वैज्ञानिक झाले वा इंजिनियर, डॉक्टर किंवा इतर कोणीतरी झाले. याची गणना केली जाऊ शकत नाही.\"\n\nएकादृष्टीने पाहिलं तर चंद्रावर माणूस उतरण्याच्यावेळी असणारे सर्वच जण नीलच्या मुलांसारखेच आहे. तो असा क्षण होता जो जगभरातल्या अनेकांनी एकत्र अनुभवला. ज्यामुळे नवीन आशा निर्माण झाल्या. आणि आपल्यालाही चंद्रावर जाता येऊ शकतो यावर सर्वांचा विश्वास बसला. \n\nकाहीही करणं शक्य आहे हे लक्षात आल्यावर अनेकांनी आपल्या उद्दिष्टाच्या दृष्टीने वाटचाल सुरू केली. \n\nमाझ्यासाठी नीलच्या या गोष्टीतली सर्वात 'शूर' बाब म्हणजे मानवजातीच्या सांस्कृतिक बदलामध्ये इतकी महत्त्वाची भूमिका बजावूनही त्यांनी विनयशीलपणे या सर्वापासून दूर जाणं पसंत केलं. \n\n प्राध्यापक, संगीततज्ज्ञ, वडील, इंजिनियर अशा त्यांनी वेगवेगळ्या पण भूमिकांमध्ये ते जगले. असे होते खरे नील आर्मस्ट्राँग\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जणांची टीममध्ये निवड झाली त्यात फक्त तीन मुस्लीम होते. \n\nमॅचेस दरम्यान त्यातलाच एक खेळाडू समाद फल्लाला मी खराब कामगिरीमुळे टीममधून डच्चूही दिला. त्या स्पर्धेनंतर पुढच्या विजय हजारे स्पर्धेसाठी मला निवड समितीच्या बैठकीलाच बोलावण्यात आलं नाही. टीमचा कोच असताना माझं म्हणणं ऐकून घ्यावं असं प्रशासनाला वाटलं नाही.\"\n\nपुढे खेळाडूंना जय हनुमान ही घोषणा देण्यापासून रोखण्याबद्दलही त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. \"अशी कुठलीही घोषणा देण्याची पद्धत उत्तराखंड क्रिकेट टीममध्ये नव्हती. 'रानीमाता सच्चे दरबारकी जय,' ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अजूनही यावर प्रतिक्रियाही दिलेली नाही. त्यावरून समाज माध्यमांमध्ये टीकाही होत आहे. \n\nहे खरंच जातीयवादाचं प्रकरण आहे का, हे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने 'द हिंदू' चे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अमोल कऱ्हाडकर यांच्यासी संपर्क साधला. त्यांनी बराच काळ देशांतर्गत क्रिकेटचं वार्तांकन केलं आहे. \n\nत्यांच्या मते क्रिकेटमध्ये जातीयवाद नव्हताच असं नाही. पण, मेरिट म्हणजे गुणवत्ता डावलून एखाद्या खेळाडूला वारंवार संधी मिळाल्याची उदाहरणं नाहीत. \n\n\"क्रिकेट या खेळाची पाळंमुळं आपल्या समाजात रुजलेली आहेत. क्रिकेट खेळ काही समाजापासून वेगळा नाही. जर समाजात जातीयवाद असेल तर तो क्रिकेटमध्येही असणार. पण, जातीयवादामुळे एखादा गुणवान खेळाडू डावलला गेला असं उदाहरण मात्र क्रिकेटमध्ये नाही. त्यात उत्तराखंड क्रिकेट इतकं बाल्यावस्थेत आहे की, तिथल्या अननुभवी क्रिकेटरना बाहेर फारसं कुणी ओळखतही नाही. अशावेळी तिथे कुणाला डावलण्याचा प्रश्न येतोच कुठे,\" अमोल कऱ्हाडकर यांनी आपला मुद्दा मांडला. \n\nवसिम जाफर यांनी पत्रकार परिषदेत दिलेलं एक उदाहरणही त्यांनी अधोरेखित केलं. \n\n\"आदित्य तरेची शिफारस सचिन तेंडुलकरने मुंबईच्या टीममध्ये केली तर कुणाचं लक्ष जात नाही. पण, वसिम जाफर मुंबईचा कॅप्टन असताना त्याने राहील शेखला संधी दिली तर त्यावर जातीयतेचा आरोप होतो.\" \n\nअमोल कऱ्हाडकरांच्या मते त्याच राहील शेखला पुढे सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्स टीममध्ये नेलं, तेव्हा कुणीही बोललं नाही. \"अशी छोटी मोठी उदाहरणं भारतीय क्रिकेटमध्ये सापडतील. पण, त्यावरून निवडीमध्ये जातीयवाद होता, असा आरोप करणं चुकीचं ठरेल. कारण, टीममध्ये टिकून राहणं हे नेहमीच गुणवत्तेवर अवलंबून असतं.\"\n\nवसिम जाफर यांच्यावरील आरोपांत कितपत तथ्य आहे? \n\nअमोल कऱ्हाडकर यांनी आताच्या प्रकरणाचं वार्तांकनही जवळून केलं आहे. त्यांच्या मते वसिम जाफर आणि उत्तरांखंड क्रिकेट असोसिएशन दरम्यान घडलं ते फक्त जातीयवादाचं नाही तर नुसतं राजकारण होतं. आणि यात दोन्ही पक्षांचे अहंकार आड आले. \n\nआपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी त्यांनी झालेला घटनाक्रम उलगडून सांगितला. \n\n\"आधी मनासारखी टीम निवडता येत नाही आणि टीम रणनिती ठरवण्याचं स्वातंत्र्य नाही, म्हणून वसिम जाफर यांनी राजीनामा दिला. त्यात टीकेचा रोख उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनवर असल्यामुळे आणि ते शेकू नये म्हणून सचिव माहिम वर्मा आणि टीम मॅनेजर नवनीत मिश्रा यांनी वसिम जाफर यांच्यावर..."} {"inputs":"...जणांना कोरोनाची बाधा झाली आहे आणि जवळपास 335 जणांचा मृत्यू झाला आहे. \n\nवेगवेगळ्या देशांमध्ये मृत्यूदर वेगळा का?\n\nइम्पेरियल कॉलेजने केलेल्या संशोधनानुसार संसर्गाची किरकोळ लक्षणं ओळखण्याच्या तसंच विषाणूची लागण झालीये का, याची चाचणी करण्याची प्रत्येक देशाची पद्धत ही भिन्न आहे. या चाचण्यांच्या निष्कर्षांमध्येही तफावत दिसून येते.\n\nसुरुवातीच्या दिवसांमध्ये युकेमध्ये एका दिवसात 10 हजार चाचण्या होत होत्या. आता मात्र दिवसाला 25 हजार जणांची चाचणी करण्याचा त्यांचा मानस आहे. सध्या तरी इथे प्रामुख्याने हॉस्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला शिकले आणि मृत्यूदर घसरला. मात्र, तो वाढूही शकतो. आरोग्य सेवा यंत्रणाच कोलमडली तर मृत्यूदर वाढ होईल.\"\n\nम्हणूनच वैज्ञानिक मृत्यूदर सांगताना किमान आणि कमाल असे दोन दर सांगतात. शिवाय, एक अंदाजही व्यक्त करतात जो त्यावेळचा सर्वोत्तम अंदाज असतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जद) यांना मतं दिली?\n\nमुस्लीम आणि यादव या समूहांच्या मतांमुळे राजदला निवडणुका जिंकणं शक्य झालं, असाही समज प्रसृत झालेला आहे. बिहारमधील निवडणुकांमध्ये या समाजघटकांचा सहभाग कळीचा मानला जातो. गेल्या तीन दशकांमध्ये (1990-2010) मुस्लीम आणि यादव यांनी कायम राजदला मतदान केलं आहे, असा समज रूढ असल्याचं दिसतं. \n\nविद्यमान राजकीय परिस्थितीमध्ये हे केवळ मिथक ठरलं आहे. मुस्लीम व यादव या समूहांचा राजदला असलेला पाठिंबा स्पष्टपणे विभागणं आता अलीकडच्या वर्षांमध्ये शक्य झालं आहे. यादवांमधील अनेक गट राजदपासून दुरावल... उर्वरित लेख लिहा:","targets":"कलले आहेत, याच्या स्पष्ट खुणा तरुण पिढीमध्ये आणि त्यातही उच्च-मध्यम व उच्च वर्गीय यादव घरांमधील तरुण पिढीमध्ये दिसतात. \n\nदुसरीकडे, एआयएमआयएम या पक्षाच्या उपस्थितीमुळे राजद आघाडीला असणारा मुस्लिमांचा पाठिंबा रोडावला. पण लोकसभा निवडणुकीवेळी मुस्लीम अधिक जोरकसपणे राजद आघाडीच्या बाजूने गेल्याची कुतूहलजनक परिस्थिती पाहायला मिळाली. भाजप आणि नरेंद्र मोदी या दोघांबद्दलही वाटणारी नावड आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळेल याची भीती, यांमुळे मुस्लीम राजद आघाडीच्या जवळ येतात.\n\n 2015 सालच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रीय जनता दल, (संयुक्त) जनता दल आणि काँग्रेस अशी खरीखुरी धर्मनिरपेक्ष आघाडी निवडणुकीत उतरली असूनही, केवळ 69 टक्के मुस्लिमांनी या आघाडीला मतदान केलं.\n\n3) भाजप केवळ उच्चजातीयांचा पक्ष आहे?\n\nबिहारमधील भाजप हा 1990 च्या दशकाच्या मध्यापर्यंत केवळ उच्चजातीयांचा पक्ष होता, हे वास्तव आहे. पण ही परिस्थिती बदलली आहे, परिणामी 'बिहारमध्ये भाजप हा केवळ उच्चजातीयांचा पक्ष आहे' हे विधान आता केवळ मिथक म्हणून उरलं आहे. \n\nआता भाजपने इतर मागासवर्गांमध्ये खोलवर मुळं पसरवली आहेत, विशेषतः कनिष्ठ इतर मागासवर्गीयांमध्ये पक्ष बराच पसरला आहे आणि अगदी दलित समुदायांमध्येही भाजपने शिरकाव केला आहे. या दरम्यान उच्चजातीय मतांवरचा ताबाही त्यांनी टिकवून ठेवला आहे. \n\nउच्चजातीयांपैकी 75 टक्क्यांहून अधिक लोकांनी अनेक निवडणुकांमध्ये भाजपला व त्यांचा मित्र पक्ष असणाऱ्या (संयुक्त) जनता दलाला मतं दिली. 2015 सालच्या विधानसभा निवडणुकांवेळी भाजप आणि (संयुक्त) जनता दल यांची आघाडी नव्हती, तेव्हा उच्चजातीयांची 84 टक्के मतं भाजपच्या पारड्यात पडली. 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी 79 टक्के उच्चजातीयांनी भाजप आघाडीला मतदान केलं.\n\nपण कनिष्ठ इतर मागासवर्गीयांमध्ये भाजपने बराच शिरकाव केला आहे. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी 53 टक्के कनिष्ठ मागासवर्गीयांनी भाजप आघाडीला मतदान केलं, आणि हे प्रमाण 2019 च्या लोकसभा निवडणुकांवेळी 88 टक्क्यांपर्यंत गेलं. \n\nसर्वांत प्रभुत्वशाली दलित जात असलेल्या दुशादांपैकी 68 टक्के मतदारांनी 2014 साली भाजप आघाडीला मतदान केलं आणि 2019 सालच्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपला मतदान करणाऱ्या दुशाद मतदारांचं प्रमाण 88 टक्के होतं. या दलित जातीतून आलेले रामविलास पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाशी भाजपने आघाडी केल्यामुळे हे घडलं..."} {"inputs":"...जने केलनी यांना विचारलं. त्यावर ते म्हणाले, \"अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत रुहानी यांच्या बरोबरी बैठक करू असं आश्वासन दिलं नव्हतं. ट्रंप यांनी फक्त शक्यता वर्तवली होती.\"\n\nसौदीच्या तेलतळांवरील हल्ल्यासाठी जमिनीचा वापर केल्याच्या वृत्ताचा इराकने स्पष्ट शब्दांत इन्कार केला. \"कोणीही संविधानाचं उल्लंघन करून शांततेला बाधा आणू शकत नाही,\" असं इराकचे पंतप्रधान अब्देल अब्दुल महदी यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. \n\nसौदीच्या तेल तळांवर झालेल्या हल्ल्यामुळे तेलाच्या उप... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचं कारण म्हणजे लष्कर मजबूत झालं तर राज राजघराण्याचं महत्त्व कमी होईल आणि त्यांच्या वर्चस्वाला धोका निर्माण होईल. लष्कर सक्षम झालं तर सत्तापालटाचा प्रयत्नही होऊ शकतो. म्हणूनच सौदी सुरक्षेसाठी आणि लष्कराच्या गरजांकरता अमेरिका आणि पाकिस्तानवर अवलंबून आहे.\" \n\nयेमेनविरुद्धच्या लढाईत आतापर्यंत किती पैसे खर्च झाले याविषयी सौदीने कोणतीही माहिती जाहीरपणे मांडलेली नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत सौदीच्या एकूण विदेशी मूल्यांमध्ये 200 अब्ज डॉलरची झालेली घसरण त्यांच्या आर्थिक नुकसानीचं प्रतीक आहे. \n\nलष्कर कमकुवत ठेवणं ही सौदी राजघराण्याची चाल?\n\nसौदी अरेबियाने 2015 पासून येमेनमध्ये हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली. सौदीच्या नेतृत्वाखालील सैनिकांनी हवाई आक्रमणाला सुरुवात केली. थोड्या प्रमाणात खुश्कीच्या मार्गानेही सैनिक पाठवले होते. \n\nवॉशिंग्टन इन्स्टिट्यूटमध्ये इराक, इराण आणि मध्यपूर्व विषयांचे जाणकार मायकेल नाईट्स यांच्या मते, \"सौदीच्या तुलनेत इराणच्या सैन्याची ताकद जास्त आहे हे खरं आहे. सौदी सैन्याचं भय वाटतं असं म्हणणारा तुम्हाला इराणच्या सैन्यात कोणीही आढळणार नाही. येमेनमध्ये जे घडतंय ते पाहून अंदाज बांधता येतो. अनेक वर्षं युद्ध सुरू आहे, मात्र सौदीच्या पदरी काहीच पडलेलं नाही.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जपान एकमेकांसमोर उभे ठाकले होते. लेखिका सँड्रा कॉलिन्स यांच्या 1940 ऑलिंपिक गेम्स - 'मिसिंग ऑलिंपिक' या पुस्तकात हे उल्लेख स्पष्टपणे सापडतात. \n\nअशावेळी ऑलिंपिक समिती आणि काही युरोपियन देशांनी साथ दिल्यामुळे 1936मध्ये ऑलिंपिक खेळांचं आयोजन आश्चर्यकारकरीत्या जपानच्या टोकियो शहराकडे सोपवण्यात आलं. \n\nजपानने मात्र देशावर आर्थिक संकटं असतानाही या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं. आणि आशियातील पहिल्या ऑलिंपिक स्पर्धा म्हणून त्याची जाहिरात केली. 17 वर्षांपूर्वी देशात झालेल्या भूकंपामुळे अर्थव्यवस्थेला आलेली... उर्वरित लेख लिहा:","targets":"चालून आलं. कारण सुरुवातीच्या प्रक्रियेत त्यांचा नंबर टोकियोच्या मागोमाग होता. पण इतक्यात दुसऱ्या महायुद्धाचे ढग युरोप आणि आशियावर जमू लागले.\n\nपुढे चालून टोकयो शहराला 1964मध्ये आयोजनाची संधी मिळाली.\n\nआणि अखेर 1940च्या ऑलिंपिक स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द कराव्या लागल्या. पुढे 1948मध्ये लंडनचे ऑलिंपिक होईपर्यंत ऑलिंपिक खेळांचा विचारही झाला नाही. \n\nऑलिंपिक स्पर्धा नियमितपणे सुरू झाल्यावर मात्र हेलसिंकी शहराला 1952 आणि टोकियो शहराला 1964मध्ये आयोजनाची संधी मिळाली. \n\nऑलिंपिक स्पर्धा आणि युद्धाचे सावट\n\nआतापर्यंत फक्त युद्धानेच ऑलिंपिक खेळांचा खेळखंडोबा केलाय. 1916च्या स्पर्धा पहिल्या महायुद्धामुळे होऊ शकल्या नाहीत. 1944मध्येही दुसऱ्या महायुद्धामुळे ऑलिंपिक शक्य झालं नाही. 1940च्या ऑलिंपिक स्पर्धाही रद्द कराव्या लागल्या. \n\nदुसऱ्या महायुद्धावेळी औद्योगिक कामगारांना सैन्यासाठी शस्त्रास्त्र तयार करण्याची कामं सांगितली जायची.\n\n1936मध्ये जर्मनीच्या बर्लिन शहरात ऑलिम्पिक पार पडलं. तिथे अॅडॉल्फ हिटलर यांचं नाझी सरकार सत्तेत होतं. त्यामुळे अमेरिकेनं बहिष्काराची धमकी दिली होती. पण अखेर अमेरिकेसह एकूण 49 देशांनी बर्लिन ऑलिंपिकमध्ये सहभाग नोंदवला. \n\n1980च्या मॉस्को ऑलिंपिकला शीतयुद्धाची किनार होती. आणि अमेरिकेसह 60 देशांनी या स्पर्धेतून माघार घेतली होती. पण स्पर्धा मात्र ठरल्यासारखी पार पडली. आतापर्यंत स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय अशक्य परिस्थितीतच झाला आहे. \n\nआता 2020मध्ये जगावर कोरोना व्हायरसचं संकट घोंघावतंय. हे प्रत्यक्ष युद्द नसलं तरी रोगाचा वाढता संसर्ग बघता या कोव्हिड-19 रोगाने अनेक देशांत युद्धासारखीच परिस्थिती निर्माण केली आहे. आणि त्यामुळेच लोकांचं आरोग्य आणि जीवाचा विचार करता हे ऑलिंपिक ठरल्यासारखं पुढे न्यावं का असा विचार अनेक देश करतायत. \n\nहे वाचलंत का?\n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जमानांकडे दिलं आणि त्या झाडांमध्ये रमू लागल्या. गार्डनिंगचा कोर्स केल्यावर त्यांनी 'बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'चे (बीएनएचएस) बॉटनीचे कोर्सेस करायला सुरूवात केली. \n\nमुंबईतल्या रुग्णालयातून निवृत्त झालेल्या डॉ. उषा देसाई यांनाही अशीच आवड होती. रिटायर्ड झाल्यावर त्यांनीही कीटकशास्त्र, बॉटनीचे कोर्सेस करायला सुरुवात केली. \n\nएकेदिवशी या दोघींची 'टोस्ट टू ट्रीज' नावाच्या कार्यक्रमात भेट झाली. नंतर दोघींनी बीएनएचएसमध्ये 'फील्ड बॉटनी'चा कोर्स केला. \n\nआपण जे शिकतोय ते निसर्गात कसं दिसतं हे पाहाण्यासा... उर्वरित लेख लिहा:","targets":"सअ‍ॅपवरून रेनी किंवा इतर अभ्यासकांकडून माहिती मिळवूनच गप्प बसतात. \n\nडॉक्टरकीची प्रॅक्टीस संपली असली तरी फिरताना एखादं झाड ओळखताना 'डायग्नोसीस' करावं लागतं त्यामुळे डायग्नोसिसने अजून आपली पाठ सोडलेली नाही असे त्या गंमतीने म्हणतात.\n\nलोकांना झाडांची माहिती लवकर समजावी यासाठी त्यांनी गोष्टींचा मार्ग निवडला आहे. रेनी सांगतात, \"आधीच बॉटनी शिकायला कोणालाही नको असतं. लोकांचं झाडांवर प्रेम असतं पण त्यांना बॉटनी किचकट वाटते. म्हणून मग आम्ही गोष्टींचा मार्ग निवडला आहे.\"\n\n\"आपल्याकडे एखाद्या बाईने साडी जरी विकत आणली तरीही ती कशी आणली, कशी निवडली, किंमत कशी कमी करून घेतली याची एक लहानशी गोष्ट करून येणाऱ्या-जाणाऱ्याला सांगते. \n\nआपल्याला गोष्टी ऐकायला आणि सांगायला फार आवडतात. त्यात भारतीय संस्कृतीत मौखिक इतिहासाला मोठं महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही या गोष्टी सांगायला सुरुवात केली. \n\n'आसन' झाडाच्या गोष्टीप्रमाणे एखाद्या झाडाची गोष्ट सांगायची आणि त्याचं तात्पर्य आताच्या काळापर्यंत आणून ठेवलं की झालं. लोकांना या गोष्टी ऐकायला आवडतात.\"\n\nउषा देसाई आणि रेनी यांच्या यंदा 100 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.\n\nरेनी आणि उषा लोकांना झाडं लावण्यासाठी मार्गदर्शन करतात. मुंबईतल्या शाळांमध्ये 'बटरफ्लाय गार्डन' करण्यासाठी त्या मदत करतात. अमूक झाडावर फुलपाखरांच्या अळ्या वाढतात, तमूक झाडाच्या फुलातून फुलपाखरं मधुरस शोषून घेतात अशी माहिती त्या मुलांना देत असतात. ही सगळी माहिती मुलं टिपून घेतात आणि बटरफ्लाय गार्डनचे प्रोजेक्ट पूर्ण करतात.\n\nयावर्षी जानेवारी महिन्यात त्यांचे 100 वॉक्स पूर्ण झाले आणि लवकरच 104वी उद्यानफेरी त्या पूर्ण करतील. मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, राणीचा बाग, बीपीटी गार्डन, हँगिंग गार्डन इथं त्यांच्या फेऱ्या झाल्या आहेत. चारकोपला मॅन्ग्रोव्हच्या जंगलांमध्येही त्यांनी फेरी पूर्ण केली आहे. \n\nनिवृत्त झाल्यावर आपल्या आवडीचं काहीतरी करायला मिळत आहे यामध्ये त्या दोघीही समाधानी आहेत. लहानमुलांपासून मोठ्या माणसांच्या मनामध्ये हरितबिजं रोवण्यातलं समाधान पैशांमध्ये मोजता येत नाही असं त्या दोघी सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जय श्रीधर सांगतात. \n\nसंजय आणि त्यांच्या टीमने सुरुवातीला ट्रंप 'बाहुबली 2' सिनेमाचा रिव्हू करत आहे असा व्हीडिओ बनवला आणि तो प्रचंड हिट झाला होता. \n\n\"पहिला व्हीडीओ बनवला, तेव्हा आम्ही एक नक्की ठरवलं होतं की आमचा ट्रंप मराठीतच बोलणार आणि तेही बार्शीच्या बोलीत\", संजय श्रीधर सांगतात.\n\n\"आमची थीमच अशी होती की डोनाल्ड ट्रंप जर महाराष्ट्राचा नेता असता आणि मुख्य म्हणजे तो बार्शीतून पुढे राजकारणात गेला असता, तर कसा बोलला किंवा वागला असता? तसंच कॅरेक्टर आम्ही बनवलं.\"\n\n\"ट्रंपच का असं म्हणाल तर त्यांची लोकप... उर्वरित लेख लिहा:","targets":"कमेंट आहे.\n\nज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या मुलाखतींच्या शोचादेखील एक व्हीडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. यात निखिल वागळे ट्रंप तात्याची मुलाखत घेत आहेत असं दाखवलं होतं. हा धमाल व्हीडिओ वागळेंनीदेखील त्यांच्या ट्विटरवरून रिट्विट केला होता. \n\nट्रंप तात्या हे पेज सुरु झाल्यापासून त्याच्या बऱ्याच आवृत्या निघाल्या आहेत. खूप जणांनी ट्रंप तात्या पेजच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन आपआपली पेजेस सुरू केली आहेत. पण, अमित यांना याविषयी काही तक्रार नाही. \n\nउलट ते सांगतात, \"मुळात हे पेज सुरू करण्यामागे हेतू हाच होता की, शेतकरी दिवसभराच्या कामानं थकलेला असतो त्याला विरंगुळा मिळावा. गावाकडचे लोक हे पेज पाहतील आणि त्यांची करमणूक होईल.\"\n\n\"अजून कुणी ट्रंप तात्याची कॉपी करत असेल तर काय हरकत आहे. तेवढचं लोकांना हसायला आणखी एक कारण मिळेल.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...जांची नजर त्यांच्यावर होती. त्यामुळे त्यांना पुन्हा कामगार चळवळीत आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणं लगेच शक्य नव्हतं. त्या दरम्यान त्यांनी चित्रपटसृष्टीत काम केलं. प्रसिद्ध दिग्दर्शक मा. विनायक यांच्याकडे त्यांनी सहायक चित्रपट दिग्दर्शक म्हणून काम केलं. \n\nपुढे त्यांनी आचार्य अत्रेंच्या 'महात्मा फुले' या चित्रपटात काम केलं. तसंच 'प्रपंच' नावाच्या चित्रपटातही ते प्रमुख भूमिकेत झळकले. त्यांच्या अभिनयाची दखल प्रादेशिक तसंच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली होती. \n\n1944 मध्ये त्यांनी पुन्हा चळवळीवर लक्ष के... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांच्यासोबत काम देखील केलं आहे. \n\nशिवाजी महाराजांचं वर्णन समाजवादी शिवछत्रपती असं का केलं आहे असं विचारलं असता, डॉ. अजीज नदाफ यांनी बीबीसीला सांगितलं की, \"शाहिरी परंपरेप्रमाणे शिवाजी महाराजांच्या पोवाड्यातून अमर शेखांनी त्यांचं चरित्र तर सांगितलंच आहे. पण त्याच बरोबर त्यांच्या कार्यपद्धतीचे बारकावे आणि तत्कालीन समाजजीवनावर त्यांचा काय प्रभाव होता हे देखील मांडलं आहे. संपूर्ण समाजासाठी समान न्याय देणारा हा राजा होता म्हणून त्यांचं वर्णन शाहिर अमर शेखांनी समाजवादी शिवछत्रपती असं केलं आहे.\" \n\n'राष्ट्रीय शाहीर'\n\nअमर शेख हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर अवघ्या भारत देशाचे शाहीर होते असं लोककलावंत आणि मुंबई विद्यापीठाच्या लोककला विभागाचे प्रमुख गणेश चंदनशिवे सांगतात. \n\n\"अमर शेखांची शाहिरी केवळ एका चळवळीपुरती मर्यादित नाही तर महाराष्ट्रातील तसेच देशातील कामगार, दलित, बहुजन, महिला, कष्टकरी यांची हाल-अपेष्टा आणि कष्टाच्या बेडीतून सुटका करवून देणारी आहे,\" असं मत चंदनशिवे यांनी मांडलं. \n\nकम्युनिस्ट चळवळीतील कलावंत हे राष्ट्रीय प्रवाहापासून दूर असतात असा आरोप काही जण करतात. त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर अमर शेखांचं काव्याचं आकलन तुम्ही कसं करता असं विचारलं असता चंदनशिवे सांगतात की \"अमर शेखांच्या शाहिरीला आपण एका पक्षाच्या चौकटीत बंदिस्त करू शकत नाही. राजकीय संघटना म्हणून जरी ते कम्युनिस्ट पक्षाशी निगडित असले तरी त्यांच्या काव्यातून त्यांनी मांडलेले विचार हे सर्व जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातूनच आहेत. \n\n\"संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काही नेते हे पक्षाशी निगडित होते तर काही नेते स्वतंत्ररीत्या लढत होते. अमर शेखांनी आपल्या काव्यातून मराठी माणसाची व्यथा मांडली आहे. ते जेव्हा मराठी माणसाचं दुःख मांडतात तेव्हा ते मुस्लीम नसतात किंवा चळवळीतील नेते नसतात. आणि जेव्हा ते भारत मातेचं वर्णन करतात तेव्हा ते एक महाराष्ट्रीयन नसतात. अमर शेख हे विद्रोही कवी होते, पण त्यांनी समतेच्या मार्गातूनच विद्रोह केला,\" असं चंदनशिवे सांगतात. \n\n\"जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केलं होतं तेव्हा कम्युनिस्ट चीनविरोधात त्यांनी गीत रचलं होतं. बर्फ पेटला हिमालयाला विझवायला चला हे आपण लक्षात घ्यायला हवं,\" असं चंदनशिवे सांगतात. \n\nप्रसिद्ध साहित्यिक ग. त्र्यं. माडखोलकरांनी त्यांचा उल्लेख 'राष्ट्रीय शाहीर' असाच केला आहे. \n\nअमर शेख हे शाहीर, कामगार पुढारी,..."} {"inputs":"...जाऊ लागली की काँग्रेसचे जुने-जाणते प्रणव मुखर्जी अखेर पंतप्रधानपदी बसतील. पण नियतीच्या मनात वेगळंच काहीतरी होतं. \n\nसोनिया गांधींनी मनमोहन सिंह यांची निवड केली. मुखर्जींना दुसऱ्यांदा का डावललं गेलं याबद्दल बोलताना रशीद किडवई म्हणतात, \"सोनियांनी प्रणव मुखर्जींना डावलून मनमोहन सिंहांना पंतप्रधान करण्यामागे एक कारण होतं. सोनिया आणि प्रणव मुखर्जी यांच्यात एकप्रकारचा दुरावा होता. राजीव गांधींच्या काळात जो गैरसमज जन्माला आला तो सोनियांच्या काळातही कायम राहिला आणि सोनियांनी कधीच प्रणव मुखर्जींवर पूर्णपण... उर्वरित लेख लिहा:","targets":"घटनात्मक संकटाला निमंत्रण देण्यापैकी एक आहे. शासन चालण्यासाठी दोघांमध्ये ताळमेळ असणं गरजेचं असतं. राष्ट्रपती रबरी शिक्काही नसावे आणि प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करणारेही नसावे. प्रणव मुखर्जींनी घटनेप्रमाणे चालणारे राष्ट्रपती म्हणून आपली भूमिका पार पाडली.\"\n\nराष्ट्रपतीपदाचा काळ संपल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात उपस्थित राहून अनेकांना धक्का दिला. पण संघाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी विविधता, सहनशीलता या गोष्टी भारतीयत्वाचा गाभा आहेत आणि धर्म किंवा इतर अस्मितांच्या आधारे ओळख ठरवणं आपल्या राष्ट्रीय अस्मितेला घातक ठरेल असंही म्हटलं होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जाऊ शकतं, असंही त्या लिहितात. \n\nदुपारी 3.01 - कहानी में ट्विस्ट\n\nकर्नाटकात भाजपची सत्ता येणार, अशी चिन्हं दिसत असतानाच एकाएकी चित्र बदललं. भाजपला पूर्ण बहुमत मिळत नाही, असं दिसताच काँग्रेस आणि भाजप नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा जाहीर केला. आज संध्याकाळी आम्ही राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करू, असं काँग्रेसने म्हटलं आहे.\n\nनरेंद्र मोदी आणि राहुल गांधी\n\nदुपारी 2.30 - 'EVM नाही, बॅलटने मतदान घेऊन दाखवा'\n\n\"एकदा तरी भाजपला EVM ऐवजी बॅलट पेपरने मतदान घेऊन दाखवा, म्हणजे सगळ्... उर्वरित लेख लिहा:","targets":"र मुक्ता टिकळ यांच्या उपस्थितीत भाजप कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून आनंद साजरा केला. \n\nकीर्तीशचं कार्टून\n\nदुपारी 12.19 - बेळगावात समितीची पिछेहाट\n\nबेळगाव शहर आणि जिल्ह्यातल्या सर्व जागांवर महाराष्ट्र एकीकरण समितीची पिछेहाट होत आहे. एकीकरण समितीने 4 जागा लढवल्या होत्या, पण समितीत फूट पडल्यामुळे मतं विभागली जातील, अशी भीती व्यक्त होत होती. \n\nदुपारी 12.10 - भाजप कार्यालयात जल्लोष\n\nभाजप आत्त 111 जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी 112 जागा हव्या आहेत. काँग्रेस 66 तर जेडीएस 38 जागांवर पुढे आहे. अजून सर्व जागांचे निकाल लागले नसले तरी भाजप कार्यकर्त्यांनी विजयोत्सव सुरू केला आहे. \n\nभाजपच्या बंगळुरू कार्यालयात फटाके.\n\nसकाळी 11.57 - काँग्रेसची चूक झाली?\n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी लिहिलंय की काँग्रेसने जेडीएससोबत युती केली असती तर ते विजयी ठरू शकले असते. बॅनर्जी यांनी भाजपविरोधी आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. \n\nसकाळी 11.54 - राहुल गांधींना प्रश्न कोण विचारणार?\n\nकाँग्रेसचा पराभव ही मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासाठी अपमानास्पद गोष्ट आहे. आता तरी कोणी काँग्रेस नेता राहुल गांधींना स्पष्टपणे प्रश्न विचारू शकेल का, असा प्रश्न बंगळुरूमध्ये राहणारे इतिहासकार आणि विचारवंतर रामचंद्र गुहा यांनी विचारला आहे. \n\nसकाळी 11.50 - एका जागेवर महाराष्ट्र एकीकरण समिती पुढे\n\nबेळगाव जिल्ह्यातील एकूण 18 जागांपैकी 10 जागांवर काँग्रेस आघाडीवर आहे, भाजप 7 जागांवर आघाडीवर आहे तर एका जागेवर महाराष्ट्र एकीकरण समिती आघाडीवर. खानापूर मतदारसंघातून समितीचे अरविंद पाटील आघाडीवर आहेत. समितीच्या दळवी गटाकडून त्यांनी निवडणूक लढवली आहे. \n\nसकाळी 11.24 - बीबीसीच्या न्यूजरूममध्ये...\n\nकर्नाटक म्हटलं म्हणजे झकास आणि कडक कॉफी घोट... म्हणून आम्ही सोशल मीडियावर कॉफीच्या बियांमधून आकडे सांगत आहोत. त्याची एकच गडबड इथे न्यूजरूममध्ये सुरू आहे. \n\nसकाळी 11.06 - सिद्धरामय्या पिछाडीवर\n\nकाँग्रेस नेते आणि मावळते मुख्यमंत्री सिद्धरामय्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. तिथे जेडीएसचे उमेदवार आघाडीवर आहेत. \n\nसकाळी 11.06 - भाजपला बहुमत मिळणार\n\nनिवडणूक आयोगाने दिलेल्या आघाड्यांनुसार भाजपला बहुमत मिळालं आहे. भाजपने 114 जागांवर आघाडी मिळवली आहे. बहुमताचा आकडा 112 आहे.\n\nसकाळी 10.36 - चुरस शिगेला\n\nभाजपला बहुमत मिळणार की जेडीएस काँग्रेससोबत जाणार? निकालांची..."} {"inputs":"...जागांवर स्वतंत्र पॅनेल उभं केलं आहे.\" \n\n\"यापूर्वीही उमेदवारी अर्ज भरला होता. पण, दबावाला बळी पडून आम्हाला तो मागे घ्यावा लागला,\" असंही संबळे यांनी पुढे सांगितलं. \n\nपोपटराव पवार यांना मात्र संबाळे यांचे हे आक्षेप मान्य नाहीत. \n\nपवार यांनी म्हटलं, \"गेल्या 30 वर्षांत गावात दमबाजी किंवा दबावतंत्राचा वापर केला जातो, असं याआधी कुणीही म्हटलं नाही. पण, आता निवडणूक आली म्हणून दबाव वगैरे अशा प्रतिक्रिया पुढे येत आहेत. शिवाय दरवर्षी 31 डिसेंबरला ग्रामसभा घेऊन त्यात गावाचं उत्पन्न आणि खर्च याचा हिशोब दिला ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"े घडले असल्यास त्याबाबत सविस्तर अहवाल पाठवण्यात यावा आणि राज्य निवडणूक आयोगानं मान्यता दिल्यानंतरच संबंधित उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करण्यात यावं, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगानं सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. \n\nग्रामविकास विभाग काय म्हणतो?\n\nसरपंचपदाचा लिलाव आणि बिनविरोध निवडणुका यासंबंधी निवडणूक आयोगानं चौकशी लावली आहे, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.\n\nपण, बिनविरोध ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो रुपये जाहीर करणं, हे आमिष नाही का, असं विचारल्यावर ते म्हणाले, \"संबंधितांनी जाहीर केलेला निधी हा विकासनिधी आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)"} {"inputs":"...जाण्यास बंदी घालण्यात आली. अखेर जहाजाच्या मालकाने जहाज सोडून दिलं. त्यानंतर जहाज कायद्याच्या कचाट्यात अडकलं. मात्र, जहाजावर स्फोटक रसायनं असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने ते जून 2014 मध्ये बैरुत बंदरावरच्या एका गोदामात साठवण्यात आलं. \n\nबीबीसीचे अरब अफेअर्स एडिटर सेबेस्टेअिन अशर यांचं विश्लेषण \n\nमंगळवारच्या भीषण स्फोटानंतर मदतकार्यासाठी सामान्य नागरिक स्वतःहून रस्त्यावर उतरले. तर स्फोटाने हादरलेल्या काहींनी शहरातल्या सर्वाधिक प्रभावित भांगांनाही भेट दिली. \n\nसरकारने सखोल आणि पारदर्शी तपासाचं आश्वासन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मारतींचं अतोनात नुकसान झालं आहे. इमारतींमध्ये काचेचा खच पडला आहे. तब्बल 3 लाख लोक बेघर झाले आहेत. \n\nबैरूतचे राज्यपाल मारवान अबौद बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"बैरुतला अन्नाची गरज आहे ,बैरुतला कपड्यांची, घरांची गरज आहे. स्फोटामुळे बेघर झालेल्यांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची गरज आहे.\"\n\nया भीषण स्फोटानंतर जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. फ्रान्सने 55 बचाव कर्मचारी, वैद्यकीय उपकरणं आणि 500 रुग्णांवर उपचारासाठी पुरेल इतके मोबाईल क्लिनिक असलेली तीन विमानं लेबेनॉनला पाठवली आहेत. गुरुवारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हेदेखील बैरूतला भेट देणार आहेत. \n\nयाशिवाय युरोपीय महासंघ, रशिया, ट्युनिशिया, टर्की, इराण आणि कतार या देशांनीही मदत पाठवली आहे. वैद्यकीय मदत पाठवण्याचीही युरोपीय महासंघाची तयारी आहे. \n\nअमोनियम नायट्रेट\n\n. अमोनियम नायट्रेट कारखान्यांमध्ये सर्रास वापरलं जाणारं रसायन आहे. याचा वापर खतांमध्येही मोठ्या प्रमाणावर करतात. \n\n. मायनिंगम स्फोटासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांपैकी हे एक महत्त्वाचं रसायन आहे. \n\n. अमोनियम नायट्रेट स्वतःहून पेट घेत नाही. आगीच्या संपर्कात आल्यावरच त्याचा स्फोट होतो. \n\n. स्फोटानंतर यातून नायट्रोजन ऑक्साईड आणि अमोनिया यासारखे विषारी वायू बाहेर पडतात. \n\n. अमोनिय नायट्रेटचा साठा करण्यासाठी कडक नियम असतात. ज्या जागी या रसायनाचा साठा करण्यात येणार आहे ती जागा फायर-प्रुफ असायला हवी. शिवाय त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे पाईप, ड्रेनेज किंवा आळे असायला नको. \n\nलेबेनॉनची पार्श्वभूमी\n\nघरच्या आघाडीवर अनेक संकटाचा सामना करत असलेल्या लेबेनॉनच्या अडचणीत स्फोटामुळे आणखी वाढ झाली आहे. लेबेनॉनमध्ये कोव्हिड-19 बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांवरर उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स कमी पडत आहेत. स्फोटामुळे या हॉस्पिटल्सवर हजारो जखमींवर उपचार करण्याची अतिरिक्त जबाबदारी येऊन पडली आहे. \n\nउनटाऊन\n\n1975-90 च्या गृहयुद्धानंतर लेबेननवर आर्थिक संकटही ओढावलं आहे. वीज, पिण्याचं स्वच्छ पाणी आणि आरोग्य सुविधा यासारख्या मूलभूत गरजांची वाणवा आहे. त्यामुळे जनता रस्त्यावर उतरली आहे. \n\nलेबननमध्ये मोठ्याप्रमाणावर अन्नधान्याची आयात केली जाते. आयात केलेला धान्यसाठा बैरुतच्या बंदरातच साठवण्यात येतो. स्फोटामुळे हा साठाही पूर्णपणे नष्ट झाल्याने येत्या काळात लेबेनॉनच्या जनतेवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यताही नाकारता येत..."} {"inputs":"...जात शिकवण्याचं काम सुरू केलं. त्यानंतर वकिली सुरू केली. \n\nहाय-प्रोफाईल मर्डर असो किंवा घोटाळ्यातील आरोपींचा बचाव करणं, राम जेठमलानी यांनी नेहमीच प्रवाहाविरोधात जाण्याचं पाऊल उचललं.\n\n91व्या वर्षी तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात जेठमलानी न्यायालयात उभे ठाकले होते. जेठमलानी त्यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावतीने लढत होते. योगायोग म्हणजे दोन आठवड्याच्या अंतरात जेटली आणि जेठमलानी दोघांचंही निधन झालं. \n\nजेठमलानी यांच्याकडे 78 वर्षांचा वकिलीचा अनुभव होता. या वयातही त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"े ज्या खटल्यात उभे राहिले, ते खटले चर्चेत राहिले. \n\nहर्षद मेहता प्रकरण असो किंवा पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात संसदेत झालेला घोटाळा, मोठमोठ्या खटल्यातील आरोपींचे ते वकीलपत्र घ्यायचे. \"वकील म्हणून असं करणं कर्तव्य आहे,\" असं ते म्हणायचे. \n\nदेशात जेव्हा जेव्हा कायदा, वकिली, न्यायालय यासंदर्भात चर्चा होईल त्यावेळी राम जेठमलानी यांचा उल्लेख ओघाने येईल हे नक्की.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जात होते आणि ते HMS चेकर्सवर तैनात असताना हे तरूण कुटुंब माल्टामध्ये रहात होतं. \n\nमाल्टामध्ये रहात असताना त्यांना तुलनेने सामान्य आयुष्य जगता येत होतं. त्या काळच्या व्हिडिओंमध्ये हे तरूण जोडपं महाल आणि कर्तव्यापासून दूर, माल्टाच्या उबदार वातावरणात एकमेकांच्या सोबतीमध्ये आयुष्याचा आनंद घेताना दिसतात. \n\n6 फेब्रुवारी 1952 ला हे सगळं बदललं. किंग जॉर्ज (सहावे) यांचं अकाली निधन झालं. तेव्हा प्रिन्सेस एलिझाबेथ 25 वर्षांच्या होत्या आणि प्रिन्स फिलीप 30 वर्षांचे होते. प्रिन्सेस एक दिवस राणी होणार हे त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"राणी एलिझाबेथ इतर गोष्टी करताना दिसत आहेत. \n\nमोठे राष्ट्रीय महत्त्वाचे क्षण - म्हणजे अधिकृत दौरे, संसदेच्या कामाकाजची सुरुवात, विविध गोष्टींच्या स्मरणार्थ वा स्मृतिदिनी होणारे कार्यक्रम, थँक्स गिव्हींग सर्व्हिस या सगळ्या वेळी प्रिन्स फिलीप राणींच्या सोबत असतं. या कार्यक्रमांचे व्हिडिओ पाहताना त्या दोघांमध्ये झालेली नजरानजर, उमटलेलं हसू पहायला मिळतं. सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यानचे या दोघांमधले खासगी क्षण.\n\nअनेकदा ड्यूक एखाद्या कार्यक्रमासाठी राणींचं आगमन होण्यापूर्वी पाहुण्यांची वा जमलेल्या लोकांशी उत्साहाने गप्पा मारताना दिसत. राणींच्या येण्यापूर्वी लोकांच्या मनावरच दडपण कमी करण्याचं काम ते करत. \n\nपण त्यांच्या या यशस्वी नात्यामागचं आणखी एक कारण म्हणजे ते एकमेकांपासून दूर एकटेही काही काळ घालवत. ड्यूक यांनी एकदा म्हटलं होतं, \"दोघांना वेगवेगळ्या गोष्टीत रस असणं, हे आनंदी लग्नाचं गुपित आहे.\"\n\nराणी एलिझाबेथ (द्वितीय) आणि प्रिन्स फिलीप, ट्रुपिंग द कलर परेड, 2009\n\nराणींची कुत्रे आणि घोड्यांची आवड जगप्रसिद्ध आहे. त्यांना मिळणाऱ्या मोकळ्या वेळातला बहुतेक काळ त्या घोड्यांना रेसिंग ट्रेनिंग देणाऱ्या ट्रेनर्ससोबत आणि ब्रीडर्ससोबत घालवतात. तर प्रिन्स फिलीप यांना आयुष्यभर खेळांची आवड होती. शिवाय या कुटुंबाच्या मालकीच्या 'Estates' इस्टेट - म्हणजे घरं आणि त्याच्या आजूबाजूची शेतं आणि परिसर यांचीही काळजी घेण्यात त्यांना रस होता. विंडसर ग्रेट पार्क किंवा सँड्रिंघमच्या परिसरात घोडागाडीवरून फेरफटका मारताना ते अनेकदा दिसत. \n\nप्रिन्स हॅरी यांनी 2012मध्ये म्हटलं होतं, \"जरी माझे आजोबा, स्वतःचं वेगळं काहीतरी करताना दिसत असले, तरी ते स्वतः प्रत्यक्ष तिथे हजर असतात, ही वस्तुस्थिती आहे. मला वाटत नाही त्यांच्याशिवाय राणींना हे करणं शक्य झालं असतं.\"\n\nआपण आपली भूमिका पार पाडली असल्याचं ठरवत 2017मध्ये प्रिन्स फिलीप सार्वजनिक आयुष्यातून निवृत्त झाले. त्यानंतर मग क्वीन एलिझाबेथ कार्यक्रमांमध्ये एकट्या दिसू लागल्या, किंवा मग शाही कुटुंबातील इतर कोणी सदस्य त्यांच्या सोबत असत. मार्च 2020पर्यंत ड्यूक ऑफ एडिंबरांचा मुक्काम नॉरफ्लॉकमधल्या सँड्रिघम इस्टेटमधल्या वुड फार्मवर बहुतेकदा असे.\n\nHMS बबल \n\nप्रिन्स फिलीप यांना गोष्टींचा गाजावाजा करायला आवडत नसे. वर्षानुवर्षं चांगले कपडे घालून तयार होत, गप्पा मारत हँड शेक करत वेळ घालवल्यानंतर त्यांना वाचन, लेखन..."} {"inputs":"...जातात. 55 डिग्रीपेक्षा जास्त तापमान असेल तर हे विषाणू जिवंत राहत नाहीत. त्यामुळे आपण बिनधास्त चिकन-मटण खाऊ शकतो. \n\n5. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला आहे?\n\nरोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना याचा सर्वांत जास्त धोका आहे. त्याशिवाय गर्भवती, कॅन्सर रुग्ण, एचआयव्ही रुग्ण, किमोथेरपीसारखे उपचार सुरू असलेले रुग्ण यांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. अशा व्यक्तींनी थोडासाही त्रास जाणवू लागल्यास तातडीने उपचार घ्यावेत. \n\n6. रोगप्रतिकारशक्ती कशी वाढवाल?\n\nरोगप्रतिकारशक्तीबाबत लोकांमध्ये गैरसमज आहेत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाणूला मारू शकत नाही. पण शरीरात राहून तो जे नुकसान करु शकतो त्याला रोखण्यासाठी ट्रीटमेंट केली जाते. \n\n10. मास्क वापरून या विषाणूला रोखता येतं का? कोणत्या प्रकारचे मास्क वापरावेत?\n\nश्वास घेताना हा विषाणू बाहेरच राहील असा मास्क वापरल्यास प्रभावी ठरेल. कोणतंही कापड, साधा मास्क, रुमाल वापरु नये. यासाठी N95 पद्धतीचा मास्क उपयोगी ठरेल. पण याची गरज रुग्णावर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि नर्स यांना जास्त आहे. \n\nसर्वसामान्य नागरिकांनी रस्त्यावर मास्क घालून फिरण्याची गरज नाही. पण गर्दीच्या ठिकाणी फिरताना आपल्या आजूबाजूला कुणी खोकलल्यामुळे संसर्ग होऊ नये, याची काळजी घ्यावी. त्यासाठी मास्क वापरु शकतो.\n\n11. निदान करण्यासाठी कुठे-कुठे तपासणी केंद्र आहेत? \n\nभारतात सहा ठिकाणी याचं निदान होतं. पण तुम्हाला तिथं जाण्याची गरज नाही. प्रत्येक गावात सरकारी दवाखान्यात यासाठी तपासणी कक्ष आहेत. संशयास्पद असल्यास पुढची प्रक्रिया होईल. खासगी डॉक्टरसुद्धा याबाबत मार्गदर्शन करू शकतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जातो, याचा जाब विचारण्यासाठी आणि सरकारला आठवण करून देण्यासाठीच आपण हा मुद्दा उचलल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपकडून ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त मोठ्या नेत्यांचं किंवा पक्षाचं अधिकृत भाष्य समोर आलं नसलं तरी अयोध्येतल्या सभेसाठी किंवा इतर कार्यक्रमांसाठी योगी आदित्यनाथ यांच्या सरकारकडून अडचणी येत असल्याची चर्चाही माध्यमांमधून झाली.\n\n21 नोव्हेंबरला शिवसेना नेते संजय राऊत, एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे आणि इतर नेते अयोध्येत पोहोचले. लक्ष्मणकिला इथे स्तंभपूजन करण्यात आलं. आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...जारी पडलो तर घरी पाठवलं जातं. पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हटलं हे बरं वाटलं, पण जर आम्हाला योजनाही लागू झाल्या तर आणखी चांगलं होईल,\" ते सांगतात.\n\nरामसिंह ठाकूर वीस वर्षांपासून चौकीदार म्हणून काम करत आहेत.\n\nआजारी पडलं तरी काम करावं लागतं. \n\nजेव्हा मी राम सिंह, जितेंद्र आणि दीपक यांच्याशी बोलत होते तर रात्रीचे 2 वाजले होते. त्यांनी आजूबाजूला पडलेला पालापाचोळा एकत्र केला आणि शेकोटी पेटवली... थंडीपासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नाही तर डासांपासून स्वतःच्या संरक्षणासाठी. \"जर डास चावले आणि आजारी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही,\" ते सांगतात. \n\nनोएडा एक्स्प्रेस वे वर केशव कुमार एलसीडी जाहिरातींच्या सुरक्षेचं काम करतात.\n\nपंतप्रधानांच्या चौकीदार मोहिमेबद्दल ते सांगतात, \"पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं योग्य नाही. ते देशाच्या खूप मोठ्या पदावर आहेत. त्या पदाची जबाबदारी खूप मोठी असते. चौकीदार तर लोक स्वतःला असंच म्हणवून घेतात. पंतप्रधानांनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं मला बिल्कुल आवडलं नाही.\" \n\n\"पंतप्रधानांनी आमच्यासारख्या लोकांचं काहीतरी करायला हवं. ज्यांचा पगार कमी आहे, ज्यांना सुट्टी मिळत नाही, रोजगार नाही, ज्यांचं घर नऊ हजारात चालत नाही. त्यांच्यासाठी काही करायला हवं. कुणाचा पगार 12 हजारांपेक्षा कुणाचा पगार कमी नसावा.\" \n\nकेशव सांगतात की सरकारनं जे नियम बनवले आहेत, ते लागू करायला हवेत. \"होळी-दिवाळीलाच नाही तर इतर वेळाही सुट्टी मिळावी,\" ते सांगतात.\n\nनोएडा सेक्टर 18 मार्केटच्या सुरक्षेसाठी तैनात राम अवतार\n\nराम अवतार यांनी नुकताच नॉयडाच्या सेक्टर 18 मार्केटमध्ये सेक्युरिटी गार्डचं काम हाती घेतलं आहे. त्यांना 5 मुली आहेत. काही महिने ते सेक्युरिटी गार्डचं काम करतात तर काही महिने ते आपल्या कुटुंबाची देखभाल करतात. \n\nराम अवतार यांच्या तिसऱ्या मुलीचं लग्न पुढच्या महिन्यात आहे. त्यांना ही चिंता आहे की पगार वेळेवर होईल की नाही. युनिफॉर्मचे पैसे देखील पगारातून कापले जातात. मुलीच्या लग्नासाठी हा पैसा महत्त्वाचा होता. \n\nते सांगतात, \"या सरकारनं आमचं रेशन कार्ड बनवलं. त्यामुळे दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होते. या व्यतिरिक्त इतर योजनांचा लाभ आम्हाला होत नाही. \n\nसुधन आणि निरंजन सुरक्षारक्षक म्हणून काम करतात.\n\n27 वर्षांचे निरंजन आणि 21 वर्षांचे सुधन कुमार हे दोघं एका मोठ्या सोसायटीत चौकीदार आहेत. दुपारच्या जेवणासाठी त्यांना सुटी मिळणंदेखील अवघड आहे. बोलण्यासाठी त्यांच्याकडे फक्त दोन मिनिटं आहेत. \n\nसुधन सांगतात, \"मोदी जनतेची सेवा करतात, त्यामुळे ते स्वतःला चौकीदार म्हणवून घेतात. आम्ही देखील जनतेची सेवा करत आहोत. मोदींनी स्वतःला चौकीदार म्हणवून घेणं, हे त्यांच्या मोठ्या मनाचं लक्षण आहे. आता आम्हाला वाटतं की आम्ही देखील मोठं काम करत आहोत.\"\n\nसुधन आणि निरंजन सांगतात की जर आम्हाला चांगली संधी मिळाली तर आम्ही हे काम सोडून देऊ. \"12 तासांची ड्युटी आणि त्यानंतर जाण्या-येण्यासाठी लागणाऱ्या वेळेमुळे आम्हाला ना धड जेवता येतं, ना झोपता येतं. सणावाराला..."} {"inputs":"...जारो लोकांच्या जमावाने त्या घरालाही घेरलं. जमाव मोठमोठ्याने ओरडत होता, 'गांधींना आमच्या ताब्यात द्या.' तो जमाव त्या घराला पेटवून देणार होता. त्यावेळी त्या घरात लहान मुलं आणि स्त्रिया मिळून एकूण 20जणांच्या आयुष्याचा प्रश्न होता. \n\nवेशांतर करून पलायन\n\nतिथले पोलीस सुप्रिटेंडंट अलेक्झांडर स्वतः इंग्रज असूनही गांधीजींचे हितचिंतक होते. त्यांनी गांधींना वाचवण्यासाठी एक खास युक्ती लढवली. त्यांनी गांधींना एका भारतीय शिपायाचे कपडे घातले आणि अशा प्रकारे वेश बदलून त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. मात्र, इ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अनसूयाबेन यांनाही अटक झाल्याची अफवा पसरली, हे देखील जमाव संतप्त होण्यामागचं एक तात्कालिक कारण ठरलं. गांधींना हे कळताच ते ढसाढसा रडले.\n\nज्या गांधींनी डरबनमध्ये त्यांच्यावर चालून आलेल्या संतप्त जमावाविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवायलाही नकार दिला होता त्यांनाच अटक झाल्यावर भारतीयांच्या एका हिंसक जमावाने एका निर्दोष इंग्रजाला ठार केलं होतं. त्यामुळेच जमावाच्या या मानसिकतेचा गांधीजींनी अगदी तटस्थपणे अभ्यास सुरू केला होता.\n\nगांधीजींनी सार्वजनिक आंदोलनादरम्यानही स्वयंसेवकांची हुल्लडबाजी बघितली होती. त्यांच्या सभांमध्ये अनियंत्रित जमावाकडून होणारा गोंधळ, अगदी सामान्य बाब होती. \n\nजमावाच्या हिसेंच्या विरोधात गांधीजी\n\nत्यामुळेच अखेर गांधीजींनी 8 सप्टेंबर 1929 रोजी 'यंग इंडिया'मध्ये लिहिलं - \"मी स्वतः सरकारचा उन्माद आणि संतापाचा तेवढा विचार करत नाही जेवढा जमावाच्या क्रोधाचा करतो. जमावाची मनमानी राष्ट्रीय आजाराचं लक्षण आहे. सरकार तर केवळ एक छोटीशी संघटना आहे. ज्या सरकारने स्वतःला राज्य करण्यास अयोग्य सिद्ध केलं असेल तिला बाजूला सारणं सोपं आहे. मात्र, एखाद्या जमावात सहभागी असलेल्या अनोळखी लोकांच्या मूर्खपणावर उपचार करणं कठीण आहे.\"\n\nअसं असलं तरी सप्टेंबर 1920 च्या लेखात गांधीजींनी आपल्या या विचारांचा पुनर्विचार करत लिहिलं, \"माझ्या समाधानाचं कारण हे आहे की जमावाला प्रशिक्षित करण्यासारखं दुसरं सोपं काम नाही. कारण फक्त एवढंच आहे की जमाव विचारी नसतो. त्यांच्या हातून आवेशाच्या अतिरेकात एखादं कृत्य घडून जातं आणि त्यांना लगेच पश्चातापही होतो. मात्र, आपल्या सुसंघटित सरकारला पश्चाताप होत नाही - जालियांवाला, लाहौर, कसूर, अकालगढ, रामनगर अशा ठिकाणी केलेल्या आपल्या दुष्ट गुन्ह्यांसाठी ते खेद व्यक्त करत नाही.\" \n\n\"मात्र, गुजरांवाला घटनेचा पश्चाताप असणाऱ्या जमावाच्या डोळ्यात मी अश्रू आणले आहेत आणि इतर ठिकाणीही मी जिथे गेलो, तिथे एप्रिल महिन्यात जमावात सामील होऊन गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या (अमृतसर आणि अहमदाबादमध्ये जमावाद्वारे दंगल आणि इंग्रजांची हत्या करणाऱ्या) लोकांकडून मी सार्वजनिकरित्या पश्चाताप करवला आहे,\" गांधीजी लिहितात. \n\nअसं म्हणता येईल की आपल्यात आज गांधीजींसारखी माणसं नाहीत. अशी माणसं जी आपल्या नैतिक ताकदीच्या जोरावर कुठल्याही जमावाला शांत करण्याची क्षमता ठेवून आहेत. आपल्यात नेहरुंसारखी माणसं नाही जी संभाव्य दंगलखोरांच्या..."} {"inputs":"...जिओची `प्री ऑन पोस्ट' सेवा आहे. परंतु रिचार्ज न केल्यानं ते कुणालाही फोन करू शकत नाहीत.\n\n`प्री ऑन पोस्ट' जिओची अशी सुविधा आहे त्यात पोस्टपेड ग्राहक प्रिपेड रिचार्ज करून त्यांचा मोबाईल वापरू शकतात.\n\nमुश्ताक सांगतात, \"मी फोन लावतो तेव्हा माझा मोबाईल मला कस्टमर केअरशी संपर्क साधायला सांगतो. त्यांना फोन केला की ते सांगतात तुमचं रिचार्ज संपलं आहे. इंटरनेट सुरूच नाहीये, तर कुणाशी कसं बोलणार? 12 वाजल्यापासून प्रयत्न करतोय. पण आता एक वाजलाय आणि काहीही करू शकलेलो नाहीये.\"\n\nफारूख अहमदसुद्धा जियोचं नेटवर्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जितके कायदे तितके मार्ग, असं म्हटलं जातं. याची प्रचिती हिंदू वारसा हक्क कायद्याच्या (2005) बाबतीतही येते. वडिलोपार्जित संपत्तीवर मुलांइतकाच मुलींचा अधिकार असं कायद्यात म्हटलं असलं तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.\n\nअगदी कायद्याच्या चौकटीत राहूनच मुलींना संपत्तीपासून दूर केलं जातं, असं कायदेतज्ञ्ज सांगतात. हा कायदेशीर मार्ग म्हणजे हक्कसोड पत्र.\n\nपाकिस्तानातल्या ट्रकवर चितारली जात आहे महिला हक्कांची चळवळ\n\nहक्कसोड पत्र हे एक कायदेशीर कागदपत्र आहे. घरातल्या मुलीला संपत्तीचा दावा सो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात अधिकार मिळवून देण्यासाठी अस्तित्वात आणले गेले. पण तरी महिलांपर्यंत पूर्णपणे पोहचलेले नाहीत.\n\nसर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाकडून सतत महिलांच्या हक्कांबाबत स्पष्ट निकाल येत असले तरी समाजाची मानसिकता आजही बदललेली नाही. त्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अपेक्षित काम होत नाही.\n\nया कायद्यांविषयी महिलांमध्ये जनजागृती करणेही गरजेचे आहे. कुटुंबाची आणि समाजाची मानसिकता या कायद्याच्या बाजूने तयार करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होताना दिसत नाहीत. \n\nसार्वजनिक ठिकाणी का झोपत आहेत इतक्या महिला?\n\nयाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार गिताली सांगतात, \"महिला म्हणजे त्याग आणि त्याग करणारी महिला महान असते. हे शिकवणं सगळ्यात आधी थांबवायला हवे. त्याऐवजी मुलीला तिचे अधिकार, हक्क याचे ज्ञान वेळोवेळी द्यायला हवे. नवरा कमावता असताना तुला माहेरची संपत्ती कशाला हवी? असा प्रश्न विचारल्यावर तो माझा अधिकार आहे हे महिलेने बोलायला शिकायला हवे.\"\n\nकाही वर्षांपूर्वी राज्य सरकारने संयुक्त घर मालकीबाबतही शासन निर्णय काढला. पण प्रत्यक्षात त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही. कारण महिलांना याची पुरेशी माहिती नाही.\n\nसंयुक्त घर मालकीबाबत ग्रामपंचायतीकडून प्रमाणपत्र देण्यात येते पण ते पुरेसे ठरत नाही. अनेक प्रकरणांमध्ये हे प्रमाणपत्र असूनही पुरुषांनी घर विकल्याची उदाहरणं दिसून येतात.\n\nमहिलांना संपत्तीत वाटा मिळावा यासाठी कोरो आणि मानस स्वयंसेवी संस्थेत अमिता जाधव काम करतात. \n\nत्या सांगतात, \"आम्ही महिलांना घेऊन ग्रामपंचायतीच्या कार्यालयात जातो. तेव्हा तिथले कर्मचारीही नवऱ्याची परवानगी आहे का? असा प्रश्न विचारतात. तेव्हा मुळात सरकारी कार्यालयांमध्येही पुरुषप्राधन मानसिकता आहे. त्यामुळे एखादी महिला अधिकार मागायला गेली तरी तिच्यासमोर अनेक अडथळे असतात.\"\n\nअनेक वेळेला महिलांच्या नावाचा वापर टॅक्समध्ये सूट, लोनमध्ये कमी हफ्ता किंवा सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीही केला जातो. \"एकच उपाय आहे महिलांनी याचे शिक्षण घ्यायला हवे. मी शेकडो महिलांना भेटते. अगदी शिकलेल्या महिलांनाही सात-बारा काय असतो हे माहिती नसते. बँकांच्या प्रक्रियेचे ज्ञान नसते. महसुली भाषा कळत नाही. आपल्याला संघर्ष करायचा असेल तर हे सगळं शिकलं पाहिजे,\" असं अमिता जाधव सांगतात.\n\nसर्व चित्र नकारात्मक आहे असंही नाही. \n\nगिताली सांगतात, \"मला वाटतं हा संक्रमणाचा काळ आहे. मुली पुढे येत आहेत. आपल्या..."} {"inputs":"...जीनामा दिला नाही. कारण तसं झालं असतं तर फारच अवघड परिस्थिती उभी ठाकली असती. पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन योग्य केलं,\" असं स्वामी म्हणाले.\n\n2.20: 'ऐतिहासिक पत्रकार परिषद' \n\nसुप्रीम कोर्टाच्या वकील आणि माजी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल इंदिरा जयसिंग यांनी या पत्रकार परिषदेला ऐतिहासिक म्हटलं आहे. त्या म्हणाल्या, \"ती पत्रकार परिषद चांगल्याने पार पडली. न्यायव्यवस्थेत नेमकं चाललंय तरी काय, हे जाणण्याचा भारताच्या नागरिकांना पूर्ण अधिकार आहे, असं मला वाटतं.\"\n\n2.15: काँग्रेसची प्रतिक्रिया\n\nकाँग्रेसने या घडोमो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूपच दूरगामी परिणाम होऊ शकतात.\"\n\n12:56: न्या. लोयांचा मृत्यूचा संबंध?\n\nन्या. लोयांच्या नागपूरमध्ये झालेल्या संशयास्पद मृत्यूमुळे तुम्ही नाराज आहात का, हा प्रश्न पत्रकारांनी न्यायमूर्तींना विचारला होता. त्याबद्दल आम आदमी पार्टीच्या आशुतोष यांनी प्रतिक्रिया दिली आहे. \n\n12.46: पुढे काय?\n\nनेमक्या कोणत्या मुद्द्यांमुळे हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं, हे न सांगताच पत्रकार परिषद संपली. \n\n12.30: मुख्य न्यायमूर्तींकडे रोख\n\nआम्ही मुख्य न्यायमूर्तींकडे आमच्या तक्रारी मांडल्या. पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. म्हणून आम्हाला लोकांसमोर यावं लागलं. लोकशाहीसाठी न्यायालयाचं स्वातंत्र्य अत्यंत महत्त्वाचं - न्या. चेलमेश्वर. \n\n12.15: पत्रकार परिषदेला सुरुवात\n\nचारही न्यायमूर्तींच्या पत्रकार परिदेला सुरुवात. न्या. चेलमेश्वर यांनी बोलायला केली सुरुवात. \n\n11.45: न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद बोलवली\n\nइतिहासात पहिल्यांदाच न्यायमूर्तींची जाहीर परिषद होणार. काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष."} {"inputs":"...जीमध्ये शिकत आहेत. \n\nसगळीकडे लोक मास्क घालून फिरत असल्याचं त्यांनी सांगितलं. विद्यापीठानेही विद्यार्थ्यांना बाहेर न पडण्याचे आणि शक्य तितका वेळ मास्क घालून ठेवण्याचे आदेश दिल्याचं ते म्हणतात. \n\nहॉस्टेलबाहेर पडताना प्रत्येक विद्यार्थ्याने आपण कुठे जातोय, हे हॉस्टेलच्या रिसेप्शनवर सांगून जाणं बंधनकारक आहे.\n\nकोरोना विषाणूविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या कँटिनने मांसाहारी पदार्थ बनवणं बंद केलं आहे. आपल्या इतर मित्रांनाही शक्यतो हॉस्टेलच्या खोलीबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आल्याचं त्यांनी सांगितल... उर्वरित लेख लिहा:","targets":"न माध्यमातून कोरोना विषाणुविषयीच्या बातम्या बघत आहेत. \n\nबरेच जण काल भारतात जाण्यासाठी निघणार होते. मात्र त्यांची फ्लाईट रद्द करण्यात आली. अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सगळ्यांनाच काळजी लागून आहे. \n\nचीनी प्रशासनावर कौतुकाचा वर्षाव\n\nचेन्नईच्या मोनिका सेतूरमण यादेखील वुहानमध्ये शिक्षण घेत आहेत. वुहानमध्ये 500 भारतीय विद्यार्थी आहे आणि सध्या यापैकी 173 विद्यार्थी शहरात असल्याचं त्यांनी सांगितलं. हे सर्व विद्यार्थी आपापल्या खोल्या किंवा डॉरमेट्रीमध्ये बंद आहेत. \n\nया विषाणुमुळे एकप्रकारचा विनाश ओढावला आहे आणि चीनच्या ल्युनर नवीन वर्षाच्या उत्सवकाळात असं घडणं खेदाची बाब असल्याचं सेतूरमण यांचं म्हणणं आहे. \n\nहा लॉकडाऊन प्राणघातक विषाणुचा सामना करण्यासाठी गरजेचा आहे आणि त्यांच्या विद्यापीठाने आणि चीनी प्रशासनाने योजलेले खबरदारीचे उपाय कौतुकास्पद असल्याचं त्या म्हणतात. आपल्याला मास्क, ग्लोव्हज आणि सॅनिटाईजर देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nचीनमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांसाठी सहा दिवसांत हॉस्पिटल उभारण्याची मोहीम सुरू आहे.\n\nत्यांनी दोन आठवडे पुरेल, इतका खाद्यसाठा करून ठेवला आहे. लवकरच परिस्थिती निवळेल, अशी आशा मोनिक सेतुरमण यांनी व्यक्त केली आहे. \n\n173 विद्यार्थी आपापल्या हॉस्टेलमध्ये आहेत आणि कुटुंबीय तसंच भारतीय दुतावासाच्या संपर्कात असल्याची माहितीही मोनिका यांनी दिली. आपण सर्वांचे आभार मानतो तसंच सर्वांनीच वुहानसाठी प्रार्थना करावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. \n\nदीदेश्वर मयूम मणिपुरी आहेत. तेसुद्धा वुहान युनिवर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये शिकतात. \n\nआपल्यालाही हॉस्टेलमध्येच थांबण्याचे आणि मास्क घालण्याचे आदेश मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. \n\n\"उत्सवाच्या काळात असं उदास वातावरण खेदजनक आहे आणि हे सगळं कधीपर्यंत असंच राहील, हे सांगता येत नाही.\" मात्र आपापल्या खोल्या किंवा डोरमेट्रीमध्ये राहण्याने साथीवर नियंत्रण मिळवण्यात मदत होईल, अशी आशा त्यांना आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...जीवन जगावं लागतं.\"\n\nया अहवालात 39 विद्यापीठांतील 30 हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला आहे. त्यात असं दिसून आलं की 5.1 टक्के आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा लैंगिक छळ झाल्याचं दिसून आलं आहे.\n\nयातील 1.4 टक्के घटना विद्यापीठांशी संबंधित अस्थापनात घडलेल्या आहेत. पुरुषांशी तुलना करता अशा घटनांत सर्वाधिक त्रास महिलांनाच जास्त होतो, असंही दिसून आलं आहे. \n\nAHRCच्या लैंगिक भेदभाव विभागाच्या आयुक्त केट जेंकिन्स म्हणतात, \"अशा प्रसंगी स्थानिक विद्यार्थ्यांना जी मदत उपलब्ध होते ती कशी मिळवायची याची माहिती... उर्वरित लेख लिहा:","targets":"raduate Associations या संस्थेतर्फे अनेक धोरणात्मक उपक्रम हातात घेण्यात आले आहेत. विशेषत: विद्यार्थी पर्यवेक्षक नात्याबद्दल विशेष दक्षता घेण्यात आली आहे. \n\nया संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष नकाशा अब्राहम सांगतात, \"विद्यार्थी नेत्यांच्या सर्वेक्षणात असं आढळून आलंय की त्यांनी आपल्यावरच्या अत्याचाराची वाच्यता अधिक प्रमाणात केलेली नाही. आपल्याला येणारा अनुभवाचं नीट अवलोकन न होणं आणि लागणारा काळिमा या दोन गोष्टी यासाठी जबाबदार आहेत.\"\n\nमेलबर्नमधील Centre for Culture, Ethnicity & Healthच्या सहव्यवस्थापक अॅलिसन कोयल्हो म्हणतात, \"अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी कँपसवर लैंगिक आरोग्य आणि सुदृढ रिलेशनशिपयाबद्दल सक्तीचं ऑनलाईन प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमात बदलही करता येतील. त्यामध्ये विविध सांस्कृतिक बाबींचीही नोंद घेता येईल.\"\n\nहा अहवाल आल्यानंतर देशातील विद्यापीठं लैंगिक अत्याचार टाळण्यासाठी विविध धोरणांची आखणी करताना दिसत आहेत.\n\nयुनिव्हर्सिटीज ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅटरिना जॅक्सन म्हणाल्या, \"आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी आम्ही जास्त प्रमाणावर कार्यक्रम घेतो. त्यात आरोग्य, सामुदपदेश यांचाही समावेश आहे. जी वर्तणूक मान्य होण्यासारखी नाही, त्याबद्दल तक्रार करावी, असंही आम्ही सांगतो. ऑस्ट्रेलियात येण्यापूर्वी आणि आल्यानंतर असे दोन वेळा आम्ही हे कार्यक्रम घेतो.\"\n\nमोनॅश युनिव्हर्सिटीतील मास्टर्स ऑफ अॅप्लाईड इकॉनॉमिक्स विषयाची विद्यार्थिनी दीक्षा दहिया दिल्लीतील आहे.\n\nती सांगते, \"या विद्यापीठात Respect at Monash या नावाचा कार्यक्रम आहे. यातून विद्यार्थ्यांना सामाजिक वागणूक, लैंगिक वर्तणूक, रिलेशनशिप, दारू याबद्दलची माहिती दिली जाते. शिवाय हेल्पलाईनची यादीही दिली जाते. भारतात अनेक विषय निषिद्ध समजले जातात. या उपक्रमाचा मला बराच लाभ झाला आहे, त्यामुळे परदेशात असल्याने जी भीती निर्माण झाली होती ती कमी झाली.\"\n\nआंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची बाब आहे. शिक्षणातून ऑस्ट्रेलियाच्या अर्थव्यवस्थेतील मोठा भाग आहे. 2017मध्ये 6,24,001 इतके पूर्ण फी देणारे विद्यार्थी होते. यात चीनचे विद्यार्थी 2,31,191 म्हणजे 22 टक्के तर 87,615 इतके म्हणजे 11 ट्क्के विद्यार्थी भारतीय होते. \n\nविरोधी लेबर पक्षाच्या उपनेत्या टन्या प्लिबरसेक म्हणाल्या, \"विद्यापीठाच्या कँपसवर..."} {"inputs":"...जे चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. लीगमध्ये सर्वाधिक रन्स लेंडल सिमन्सच्या नावावर तर सर्वाधिक विकेट्स ड्वेन ब्राव्होच्या नावावर आहेत. अभिनेता शाहरुख खान हा त्रिनबागो नाईट रायडर्स संघाचा सहमालक आहे. \n\nमंझी सुपर लीग \n\nदक्षिण आफ्रिकेत ट्वेन्टी-20 चॅलेंज ही डोमेस्टिक स्पर्धा होत होती. मात्र त्याला फ्रँचाईज लीगचं स्वरुप नव्हतं. क्रिकेट साऊथ आफ्रिकेने मंझी सुपर लीग सुरू केली. दोन वर्षांपूर्वी या लीगला सुरुवात झाली. आर्थिक कारणांमुळे ही लीग प्रत्यक्षात सुरू व्हायला बराच वेळ गेला. \n\nकेपटाऊन ब्लिट्झ, ड... उर्वरित लेख लिहा:","targets":"लीग सुरू करण्याचा घाट श्रीलंकेच्या बोर्डाने घातला मात्र आर्थिक आघाडी बळकट नसल्याने हा प्रयत्न फलद्रूप झाला नाही. \n\nबसनहिरा क्रिकेट दुंडी, कंडुराता वॉरियर्स, नागेनहिरा नागाज, रुहाना रॉयल्स, उथुरा रुद्राज, उवा नेक्स्ट, वायंबा युनायटेड अशा सात संघांमध्ये मुकाबला झाला होता. \n\nशाहिद आफ्रिदी, ख्रिस गेल, डॅनियल व्हेटोरी असे विदेशी खेळाडू सहभागी झाले होते. उवा नेक्स्ट संघाने एकमेव जेतेपदावर कब्जा केला होता. \n\nबोर्डाने यंदाच्या वर्षी लंका प्रीमिअर लीग या नव्या नावानिशी लीग सुरू केली आहे. माजी खेळाडू रसेल अरनॉल्ड स्पर्धेचे संचालक असतील. \n\n2018 आणि 2019 मध्ये लीग सुरू होण्याची शक्यता होती. मात्र तांत्रिक कारणांमुळे लीग सुरू झाली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना यंदा लीगचे सामने आयोजित करणं हे आयोजकांपुढचं आव्हान असणार आहे. \n\nकोलंबो लायन्स, डंबुला हॉक्स, गॉल ग्लॅडिएटर्स, जाफना कोब्राज, कँडी टस्कर्स असे संघ असणार आहेत. \n\nअफगाणिस्तान प्रीमिअर लीग\n\nअफगाणिस्तान प्रीमिअर लीग\n\nक्रिकेटविश्वात नवे असले तरी अफगाणिस्तानने दोन वर्षांपूर्वी आयपीएलच्या धर्तीवर लीग सुरू केली. अफगाणिस्तान प्रीमिअर लीगचे सामने युएईत होतात. \n\nबाल्ख लिजंड्स, काबुल झ्वानान, कंदाहार नाईट्स, नंगारहर लेपर्ड्स, पकटिआ सुपर किंग्स असे पाच संघ असून, 40हून अधिक विदेशी खेळाडू यामध्ये सहभागी होतात. \n\nबाल्ख लिजंड्सने जेतेपद पटकावलं आहे. लीगमध्ये सर्वाधिक रन्स मोहम्मद शाहझादच्या नावावर तर सर्वाधिक विकेट्स इसुरू उदानाच्या नावावर आहेत. \n\nचॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-20 \n\nबीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट साऊथ आफ्रिका यांनी एकत्र येत चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-20 स्पर्धेची सुरुवात केली. जगभरातल्या सर्वोत्तम डोमेस्टिक ट्वेन्टी-20 संघांमधील स्पर्धा असं याचं स्वरुप होतं. सुंदर रमण या स्पर्धेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. \n\nचॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-20\n\n2008 ते 2014 या कालावधीत ही स्पर्धा खेळवण्यात आली. चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स संघांनी प्रत्येकी दोनवेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. \n\nअन्य देशातील खेळाडू माहिती नसल्याने रोडावलेली प्रेक्षकसंख्या, प्रायोजकांनी फिरवलेली पाठ आणि अन्य कारणांमुळे ही स्पर्धा रद्दबातल करण्याचं 2015मध्ये ठरवण्यात आलं. स्पर्धेत सर्वाधिक रन्स सुरेश रैनाच्या तर सर्वाधिक विकेट्स सुनील नरिनच्या नावावर आहेत.\n\nइंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये..."} {"inputs":"...जेचं आहे, ती म्हणजे तुम्ही YES म्हटलं, तर दरवर्षी प्रधानमंत्री सुरक्षा बिमा योजनेसाठी 12 रुपये आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती बिमा योजनेसाठी 330 रुपये म्हणजे एकूण 342 रुपये तुमच्या खात्यातून कापले जाणार आहेत. या दोन्ही योजनांसाठी तुम्हाला 2 लाख रुपयांचं विमा कवच मात्र मिळणार आहे.\n\nपुढे D या रकान्यात तुमच्या सध्या असलेल्या कर्जाची माहिती द्यायची आहे. यामध्ये कोणत्या बँकेकडून कर्ज घेतलं, शाखेचं नाव काय, कर्जाची किती रक्कम शिल्लक आहे आणि थकबाकी किती आहे, ते लिहायचं आहे.\n\nत्यानंतर E या रकान्यात जमिनीब... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे वरील अर्ज फक्त पीएम-किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. पण, याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नसाल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड मिळणार नाही. तुम्हालाही किसान क्रेडिट कार्ड मिळेल. \n\nत्यासाठी तुम्ही बँकेत गेला आणि सांगितलं की, तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी नाही आहात, पण तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हवं आहे, तर तिथं तुम्हाला इंडियन बँक असोसिएशननं कृषी कर्जासाठी बनवलेला स्टँडर्ड फॉरमॅटमधील अर्ज दिला जाईल. तुम्ही तो फॉर्म भरून कागदपत्रांसहित बँकेत सबमिट करू शकता.\n\nहे झालं ऑफलाईन अर्ज करण्याच्या बाबतीत. पण, किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन पद्धतीनंही अर्ज करता येतो.\n\nऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा असल्यास ही फॅसिलिटी फक्त CSC (Common Service Centre) किंवा आपले सरकार सेवा केंद्रावर उपलब्ध आहे. वैयक्तिकरित्या शेतकरी किसान क्रेडिट कार्डसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करू शकत नाही. त्यासाठी त्यांना CSC किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरच जावं लागतं. तिथं जाऊन क्रेडिट कार्डसाठीचा फॉर्म भरावा लागतो. पण, हे करत असताना शेतकऱ्यांकडून एक ठरावीक शुल्क आकारलं जातं.\n\nआता पाहूया किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत किती क्रेडिट लोन शेतकऱ्यांना दिलं जातं ते.\n\nकर्ज किती आणि उपयोग काय? \n\nकेसीसी अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याला किती कर्ज द्यायचं, हे त्या शेतकऱ्याचं उत्पन्न किती आहे, त्याच्याकडे जमीन किती आहे आणि त्या जमिनीवर लागवडीखालील क्षेत्र किती आहे, यावरून ठरवलं जातं.\n\nकेसीसी अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जातं. इथं एक गोष्ट लक्षात घ्यायची ती म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत विनातारण कर्ज दिलं जातं, तर त्यापेक्षा अधिक पण 3 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण ठेवणं गरजेचं असतं.\n\nकेसीसीवरून जे काही कर्ज दिलं जातं त्यावर 7 टक्के व्याजदर आकारला जातो. पण, शेतकरी कर्जाची परतफेड वर्षभरात करणार असेल, तर व्याजदरात 3 टक्के सवलत दिली जाते. म्हणजे एकूण 4 टक्के व्याजदारानं शेतकऱ्यांना कर्ज मिळतं. शेतमालाच्या विक्रीतून शेतकऱ्यांनी या कर्जाची परतफेड करणं अपेक्षित असतं.\n\nयात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज बिनव्याजी दिलं जातं.\n\nयाशिवाय, किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन घेणाऱ्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला किंवा अपंगत्व आलं, तर त्याला 50 हजार..."} {"inputs":"...जेटमध्ये गोयल काय घोषणा करतात, यावर सर्वांचे लक्ष असेल. \n\nदरम्यान, आम्हीही वाचकांना आज हा प्रश्न विचारला आहे. तुम्ही यावर आपली मतं आम्हाला फेसबुक किंवा ट्विटरवर सांगू शकता. \n\nसकाळी 9.45 वाजता - अर्थमंत्र्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट\n\nअर्थमंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन चर्चा केली. गुरुवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सरकारच्या गेल्या 4.5 वर्षांच्या कामकाजाचा उल्लेख करत या सरकारने नव्या भारतासाठी काम केले असून 2014 पूर्वी देश अस्थिर पर्वात होता, असं अभिभाषणात स... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर्गत मिळणारी करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 1.5 लाखांवरून 3 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.\n\n3. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर\n\nजो कर नागरिक सरकारला थेट स्वरूपात देतात त्याला प्रत्यक्ष कर असे म्हणतात. हा कर उत्पन्नावर लागतो, तो कोणत्याही इतर व्यक्तीला हस्तांतरित करता येत नाही. प्रत्यक्ष करामध्ये आयकर, संपत्ती कर आणि कार्पोरेट कर यांचा समावेश होतो.\n\nजो कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरित करता येतो त्यास अप्रत्यक्ष कर असं म्हणतात. यामध्ये सेवा उपलब्ध करून देणारे, उत्पादनांवर लागणारे कर यांचा समावेश होतो. वॅट, सेल्स टॅक्स, लक्झरी टॅक्ससारख्या करांऐवजी आता GST आकारला जातो. GST अप्रत्यक्ष कर आहे. \n\n4. आर्थिक वर्ष\n\nभारतामध्ये आर्थिक वर्षाची सुरुवात 1 एप्रिलपासून होते. हे वर्ष पुढील कँलेंडर वर्षाच्या 31 मार्चपर्यंत सुरू राहाते. आर्थिक वर्षामध्ये बदल करण्याची चर्चा या सरकारने केली आहे.\n\nआर्थिक वर्ष कॅलेंडर वर्षाप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर व्हावे अशी सरकारची इच्छा आहे. मात्र त्यामध्ये अजून कोणताही बदल झालेला नाही.\n\n5. शॉर्ट टर्म गेन, लाँग टर्म गेन\n\nसध्या एखाद्या व्यक्तीला शेअरबाजारामध्ये एक वर्ष किंवा त्यापेक्षा कमी काळामध्ये पैसे गुंतवून लाभ मिळाला तर त्याला अल्पकालीन भांडवली लाभ किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन असं म्हणतात. त्यावर सध्या 15 ट्कके कर लावण्यात आला आहे.\n\nशेअर्समधून एका वर्षाहून अधिक काळामध्ये मिळवल्या जाणाऱ्या लाभाला दीर्घकालीन भांडवली नफा (लाँग टर्म कॅपिटल गेन) असं म्हटलं जातं. या नफ्यावर कोणताही कर लागायचा नाही. मात्र 2018-19 या अर्थसंकल्पामध्ये 10 ट्कके कराची तरतूद करण्यात आली. अर्थात हा कर एक लाखांहून अधिकच्या नफ्यावरच लागू झाला आहे. एक लाखांपेक्षा कमी लाभावर कोणताही कर लावला जात नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...जेव्हा गरज वाटली तेव्हा दरवेळी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली आहे.\"\n\nथोडक्यात म्हणजे इंधनावर भारतात जे मोठे कर लावले जातात एक्साईज आणि व्हॅट याचं समर्थनच पेट्रोलियम मंत्र्यांनी केलं आहे आणि एक प्रकारे इंधन दरवाढीवर इतक्यात दिलासा मिळणार नाही असंच सुचवलं आहे.\n\nइंधनावरील कर हे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महसूलाचे मोठे मार्ग आहेत. हे कर कमी केले तर महसूल खूप मोठ्या प्रमाणावर बुडतो. म्हणून सहसा सरकार एक्साईज आणि व्हॅट कमी करायला तयार होत नाहीत. कोरोनाच्या काळातही अर्थव्यवस्था थांबलेली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हेत. यापूर्वी तेल कंपन्यांवर आपण इंधन दरवाढीचं ओझं लादलं तेव्हा तेव्हा त्या आर्थिक डबघाईला आल्या.आणि तोट्यात गेल्या.\n\n\"त्या परिस्थितीतून त्यांना सावरण्यासाठीच 2014मध्ये केंद्र सरकारने एलपीजी आणि केरोसीन हे इंधन वगळता इतर पेट्रोल, डिझेल सारखी इंधन खुल्या बाजारपेठेच्या छत्राखाली आणली. म्हणजे पेट्रोल-डिझेलच्या किमती सरकार न ठरवता आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवणार. यालाच डायनामिक प्रायसिंग असं म्हणतात. तेल कंपन्यांवर इंधन दरवाढीचा बोजा टाकणं अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चुकीचं असेल,\" असं मत देशपांडे यांनी मांडलं. \n\nथोडक्यात, आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या तेल कंपन्यांवर नवं ओझं लादू नये असं देशपांडे यांचं म्हणणं आहे. त्यातून कंपन्यांचं म्हणजे देशाचंच नुकसान होणार आहे, अशी बाजू ते मांडतात. \n\nमग अशा परिस्थितीत येणाऱ्या दिवसांमध्ये इंधनाचे दर नेमके कसे असतील असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. \n\nइंधन दरवाढ थांबणारच नाही का?\n\nतेल उत्पादक देशांची एक संघटना आहे ओपेक आणि महिन्याला किती तेलाचा उपसा ते करणार याचं प्रमाण हे ओपेक देश संगनमताने ठरवत असतात. सध्या या देशांनी तेल उत्पादन कमीच ठेवण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. कारण, कोरोनामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेलाही फटका बसलाय. आणि इतक्यात उत्पादन वाढवणं त्यांना शक्य नाहीए. अशावेळी तेलाच्या किमती अशाच किती दिवस वाढत राहतील हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने तेल श्रेत्रातले जाणकार आणि कमोडिटी तज्ज्ञ कुणाल शाह यांच्याशी संवाद साधला. \n\nसध्यातरी तेलाच्या किमतीत लगेच दिलासा मिळणार नाही, असंच शाह यांचं मत पडलं. \n\n\"कोरोनाच्या फटक्यानंतर आता जगाची अर्थव्यवस्था सुधारत आहे. अशावेळी लगेच तेलाच्या किमती कमी होण्याची शक्यता नाही. उलट अमेरिका, रशिया या बड्या देशांसाठी 60 डॉलर प्रती बॅरल हा दर किफायतशीरच आहे. त्यामुळे बडे देशही दर कमी करण्याचा प्रयत्न करणार नाहीत,\" कुणाल शाह यांनी इंधन दरवाढीचं आंतरराष्ट्रीय धोरण समजून सांगितलं. \n\nसरकार पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करेल का?\n\nपण, मग येणाऱ्या दिवसांमध्ये कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात कसे असतील?\n\nयावर उत्तर देताना कुणाल शाह यांना दोन शक्यता दिसतात, \"महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. काही देशांमध्येही लॉकडाऊन सदृश परिस्थिती आहे. जर लॉकडाऊन खरंच सुरू झालं तर अर्थव्यवस्था मंदावून पुन्हा एकदा तेलाची किंवा इंधनाची..."} {"inputs":"...जेव्हा मी या प्रकरणाच्या फाईल्समधील तपशील वाचला, तेव्हा मला वाटलं की, बेपत्ता असलेल्या आरोपीला पकडणं आवश्यक आहे,\" असं सारंगी सांगतात.\n\nया प्रकरणाचा तपास पुन्हा सुरू करण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आला - 'ऑपरेशन सायलेंट वायपर '\n\nसारंगी सांगतात, \"वायपर (आशियात आढळणारा एक विषारी साप) अशा प्रकारे राहतो की, कुठूनही पळून जाता येईल. अजिबात आवाजही करत नाही, जेणेकरून कुणी पकडू नये. या ऑपरेशनसाठी हे नाव योग्य वाटलं. कारण आरोपीही 22 वर्षांपासून पकडला गेला नव्हता.\"\n\nया ऑपरेशनसाठी चार सदस्यीय पोलिसांचं पथ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा नकार दिला. मात्र, पुण्यातून पैसे पाठवणारा जालंधर स्वांई कोण आहे, याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. ती व्यक्ती का पैसे पाठवत होती?\n\nबिस्वाल कुठे लपला होता?\n\nसारंगी सांगतात, \"भारत मोठा देश आहे. बिस्वाल नोकरी मिळवण्यात यशस्वी झाला होता आणि त्याच्याकडे बँक अकाऊंट, पॅन कार्ड आणि आधार कार्डही होतं.\"\n\n2007 पासून पुण्यातील अॅम्बी व्हॅलीमधील कामगारांच्या बॅरेकमध्ये तो राहत होता. अॅम्बी व्हॅली अत्यंत उच्चभ्रू अशी टाऊनशिप आहे. भारतातील श्रीमंतांची तिथं घरं आहेत. विवेकानंदच्या गावापासून ही जागा 1740 किलोमीटरहून अधिक दूर आहे.\n\nसारंगी सांगतात, \"बिस्वालने तिथे पूर्णपणे एक नवी ओळख बनवली होती. प्लंबरचं काम तो करत असे. अॅम्बी व्हॅलीत काम करणाऱ्या 14 हजार कामगारांपैकी तो एक होता. तिथं त्याच्यावर कुणीच शंका घेत नव्हतं. एखाद्या वायपर सापासारखंच तो तिथं राहत होता.\"\n\nआधार कार्डवर त्याचं नाव जलंधन स्वांई लिहिलं होतं आणि वडिलांचं नाव पूर्णानंद बिस्वालऐवजी पी. स्वांई लिहिलं होतं. मात्र, गावाचं नाव तेच होतं. पोलिसांना आढळलं की, जालंधर स्वांई नावाची कुणीच व्यक्ती गावात नाहीय.\n\nविवेकानंद बिस्वालने बलात्काराचे आरोप फेटाळले, मात्र त्याच्या खऱ्या ओळखीला त्याने नकार दिला नाही, असं पोलीस सांगतात.\n\nते म्हणतात, \"वेगवेगळ्या स्रोतांशी त्याला भेटवण्यात आलं. त्यात त्याच्या कुटुंबाचाही समावेश होता. पुढील तपासासाठी त्याला सीबीआयकडे सोपवलं आहे.\"\n\nसोमवारी जेव्हा भुवनेश्वर कोर्टात त्याला हजर केलं गेलं, तेव्हा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी एकच गर्दी केली होती. निळा शर्ट आणि राखाडी पँट घालून अनवाणी पायांनी तो कोर्टात पोहोचला होता. त्याचा चेहरा झाकलेला होता.\n\n\"तो आता 50 वर्षांचा आहे. डोक्यावर टक्कळ पडत चाललंय. शारीरीकदृष्ट्या तो ताकदवान राहिला नाही. खरं सांगायचं तर आता तो अत्यंत सामान्य दिसतो,\" अस सारंगी सांगतात.\n\nआता पुढे काय?\n\nसारंगी म्हणतात, \"आता अनेक प्रश्नांची उत्तरं येणं बाकी आहेत. तो पळून जाण्यात कसा यशस्वी झाला? 2007 च्या आधी तो कुठे होता? इतक्या वर्षांत तो का पकडला गेला नाही? त्याला नोकरी कशी मिळाली? कुणी त्याची मदत केली होती का?\"\n\nहे सर्व प्रश्न महत्त्वाचे आहेत. विशेषत: यासाठी की, पीडितेनं काही मोठ्या लोकांवर आरोप केले आहेत.\n\nया प्रकरणात काही आव्हानंही असतील. पीडितेला आरोपीची ओळख करून द्यावी लागेल. त्या घटनेला मोठा कालावधी लोटला आहे. त्यानंतर सुनावणी..."} {"inputs":"...जेव्हा हवं तेव्हा भारतात येऊ शकतात. त्यांचं स्वागत व्हायला हवं. \n\nप्र- जर असं असेल तर म्यानमारमध्ये अडीच लाखांपेक्षा जास्त हिंदू आहेत. अनेक हिंदूंचा छळ झाला आहे. अनेक रोहिंग्या हिंदू आहेत. त्यांच्याविषयी सरकारने का विचार केला नाही?\n\nउ- हे बघा नागरिकत्वाचा कायदा ज्यांच्यासाठी आहे त्यांच्यासाठी त्या रुपात लागू केला आहे. त्यात फक्त एका ओळीची सुधारणा केली आहे. प्रश्न असा आहे की पाकिस्तानात , बांगलादेशात,किंवा अफगाणिस्तानात मुस्लिमांना कोणताही त्रास नाही. हिंदू, शीख, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चनांना त्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"- कुणालाही गोळी मारलेली नाही. ते समाजकंटक होते. त्यांच्याकडे अवैध शस्त्रं होते. त्यांच्याकडे पेट्रोल बाँब होते. त्यांनी आधीपासूनच दगड गोळा केले होते. त्यांनी एका सुनियोजित कटाअंतर्गत ही संपत्ती जाळली आहे. लोकांवर हल्ला केला होता आणि कायदा स्वत:च्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. \n\nप्र- पोलीस म्हणाले की तुम्ही लोक पाकिस्तानला जा. त्यावर तुमचं काय मत आहे?\n\nउ- जी व्यक्ती असं म्हणाली त्याचं काहीतरी कारण असेल. जर पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा भारतात दिल्या तर आणखी काय म्हणायला हवं? पाकिस्तान पुरस्कृत आतंकवादी बोलून काहीही ऐकणार नाहीत. पाकिस्तानात घुसखोरी करून भारतात आतंकवाद पसरवणाऱ्या व्यक्तीला गोळीचीच भाषा कळते. शब्दांची नाही. \n\nप्र- मोदी जेव्हापासून पंतप्रधान झालेत तेव्हा त्यांनी आतंकवाद्यांची ओळख पटवून त्यांना बिर्याणीऐवजी बंदुकीच्या गोळ्या दिल्या आहेत असं तुम्ही नुकतंच म्हणाला होता. \n\nउ- खरंच तर बोललो. आम्ही बिर्याणी खाणारे लोक नाहीत. आम्ही बिर्याणी खात नाही आणि खाऊ घालत नाही. मी असं म्हटलं कारण काँग्रेस आणि केजरीवाल हे लोक हेच काम करतात. म्हणून मी म्हणालो की आता आतंकवाद्यांना गोळी नाही तर बिर्याणी मिळेल. याचा संबंध धर्माशी जोडू नका. \n\nप्र- दिल्ली निवडणुकांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या येण्यामुळे मूळ मुद्दे गायब होतात याबाबत तुमचं काय मत आहे? योगी येतात आणि प्रक्षोभक भाषणाच्या आधारावर निवडणुका होतात? \n\nउ- मी अतिशय विनयपूर्वक सांगू इच्छितो की माझा प्रचार मुद्द्यांवर आधारित आहे. केजरीवाल पाच वर्षांपूर्वी म्हणाले की ते शाळा तयार करतील, दर्जेदार शिक्षण देतील, मात्र शाळा तर झाली नाही मात्र मधुशाला नक्कीच तयार झाल्यात. ते म्हणाले की RO चं पाणी देतील, मात्र विष देत आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यांनी संपूर्णपणे उद्धवस्त केली आहे. आम्ही म्हटलं की आम्ही विकास, सुशासन आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवर समोर आलो आहोत. जनतेने आम्हाला याच मुद्द्यावर मत दिलं आहे. आमचे आजही हेच मुद्दे आहेत. \n\nप्र- अनुराग ठाकूर आणि परवेश शर्मा यांच्या वक्तव्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? \n\nउ- या लोकांनी कुणाचंही नाव घेतलेलं नाही. कोणत्याही जातीचं किंवा धर्माचं नाव घेतलेलं नाही. राजकीय वक्तव्यांना कोणत्याही घटनाक्रमांशी जोडणं योग्य नाही. \n\nप्र- तुम्ही इथे दिल्लीत प्रचार करत आहात आणि तुमच्या राज्यात राजकीय हत्या होत आहेत. हिंदू महासभेच्या एका..."} {"inputs":"...जो बायडन यांच्यासाठी त्यांनी काम केलं होतं. \n\nया ओल्डाकर यांनी हंटर यांची भेट वाणिज्य सचिव विलियम डॅले यांच्याशी घालून दिली. हंटर राजकीय कुटुंबातून असल्याने डॅले यांची त्यांच्याशी मैत्री झाल्याचं द न्यूयॉर्करने म्हटलं आहे. \n\nपुढे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी हंटर यांची वाणिज्य खात्यात नियुक्ती केली आणि 1998 ते 2001 पर्यंत हंटर यांनी ई-कॉमर्सचं काम सांभाळलं. इथूनच त्यांनी वॉशिंग्टन डी. सीच्या राजकीय वर्तुळात स्वतःची छाप उमटवण्याचा प्रयत्न सुरू केला. याच भागात घर घेऊन आपली पत्नी आणि म... उर्वरित लेख लिहा:","targets":"्दल मला खंत आणि लाज वाटते. मी नेव्हीने घेतलेल्या निर्णयाचा आदर करतो. माझ्या कुटुंबाकडून मिळणारं प्रेम आणि आदर या बळावर मी आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय.\"\n\nइतकंच नाही तर 2015 साली हंटर यांचे बंधू ब्यू बायडन यांच्या मृत्यूच्या काही वर्षातच त्यांच्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला. हंटर ब्यू यांच्या पत्नी हॅली यांना डेट करत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांनी मान्य केलं होतं. जो बायडन यांनी तर अधिकृत स्टेंटमेंट काढून दोघांच्या प्रेमाला आणि विवाहाला मान्यता दिली होती. \n\nआपल्या निवेदनात जो बायडन म्हणाले होते, \"इतक्या मोठ्या दुःखानंतर हंटर आणि हॅली यांनी एकमेकांची निवड केली आणि एकत्र येण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. त्यांना माझा आणि जिल यांचा संपूर्ण पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्यासाठी आनंदी आहोत.\"\n\nमात्र, हे नातंही टिकलं नाही. दोघांचं ब्रेकअप झालं. मे महिन्यात हंटर यांनी मेलिसा कोहेन नावाच्या दक्षिण आफ्रिकन मॉडेलसोबत लग्न केलं. इथेही आश्चर्याची बाब म्हणजे जेमतेम 6 दिवसांच्या ओळखीत दोघांनी लग्न केलं. \n\nदारू आणि अंमली पदार्थांचं व्यसन\n\nहंटर बायडेन यांच्या पहिल्या पत्नीने ज्यावेळी त्यांना घटस्फोट दिला तेव्हा कोर्टात सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये हंटर यांना दारू आणि ड्रग्जचं व्यसन असल्याचं आणि ते स्ट्रीप क्लबला जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कोकेनमुळेच नेव्हीने त्यांना नोकरीवरून काढून टाकलं होतं. स्वतः हंटर बायडन यांनी आपण महाविद्यालयीन आयुष्यातच कोकेनचं सेवन करत असल्याचं मान्य केलं होतं. \n\nव्यावसायिक संबंधांवरून वाद\n\nहंटर खाजगी आयुष्यामुळे जसे चर्चेत राहिले त्याहून जास्त व्यावसायिक संबंधांमुळे. युक्रेन आणि चीनशी असलेल्या व्यावसायिक संबंधात जो बायडन यांच्या पदाचा गैरवापर करत हंटर बायडन यांनी बक्कळ मालमत्ता कमावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. \n\nयातला एक आरोप 2014 सालचा आहे. त्यावेळी हंटर बायडन युक्रेनच्या बरिस्मा होल्डिंग्ज या युक्रेनच्या गॅस उत्पादन कंपनीच्या संचालक मंडळावर गेले. मात्र, हंटर एप्रिल 2019 मध्ये संचालक मंडळावरून निवृत्त होताच महिनाभरातच न्यू यॉर्क टाईम्सने एक बातमी छापून खळबळ उडवून दिली. \n\nया बरिस्मा होल्डिंगमधल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याला काढून टाकण्यासाठी जो बायडन यांनी युक्रेन सरकारवर दबाव टाकल्याचं न्यू यॉर्क टाईम्सच्या बातमीत म्हटलं..."} {"inputs":"...जोग्या अनेक गोष्टी उपलब्ध आहेत, कित्येक कल्पनांचा पाठपुरावा करणं बाकी आहे आणि डिजिटल मोबाईल तंत्रज्ञानामुळं आपण यापैकी कित्येक गोष्टी घरी, सुट्टीवर असताना किंवा प्रसंगी जिममध्ये गेल्यावर सहजगत्या हाताळू शकतो. या साऱ्याची अपरिहार्य परिणती होते ती स्वतःला बिझी वाटण्यात... सतत व्यग्रता असण्यात. पण माणूस म्हणून आपल्या सगळ्यांची एक मर्यादा आहे. \n\nआपल्या उर्जेला आणि योग्यतेलाही काही मर्यादा आहेत. तरीही या अफाट पसाऱ्याच्या जगात आपण शक्य तेवढ्या गोष्टी साधायची जीवघेणी धडपड करतच असतो.\n\n\"Do it all\" अर्थात... उर्वरित लेख लिहा:","targets":"या फेऱ्यात आपण स्वतःला पूर्वीपेक्षाही अधिक पटीनं व्यग्र समजू लागतो. \n\nया सगळ्यांत अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे जसजशी ही मनोवृत्ती बळावू लागते, त्याचा परिणाम आपल्या फुरसतीच्या वेळेवरही होतो. म्हणून मग मोठ्या उदार मनानं आपण स्वतःला तास-दोन तास क्षणभर विश्रांती म्हणून देऊ करतो आणि त्या वेळेचा सदुपयोग कसा होईल, ते पाहतो. \n\n\"आपल्या कामातून थोडीशी फुरसत काढणं, ही खरंतर सहजप्रवृत्ती आहे. पण या वेळेची नुकसानभरपाई म्हणून आपण प्रॉडक्टटीव्ह गोष्टीच करायला लागतो, हे अपायकारक आहे,\" असं मारिया पोपोव्हा या 'ब्रेन पिकिंग' च्या ब्लॉगरचं मत आहे. \n\nतिनं स्वतःच्या छंदांचं निरीक्षण नोंदवलं आहे. उदाहरणार्थ - फोटोग्राफी. ती सांगते की, \"एके काळी मी प्रोफेशनल कॅमेरा घेऊन सगळीकडं फिरायची. पण सध्या `शेअरिंग` हे भूतच जणू माझ्या मानगुटीवर बसलेलं असतं. मग छायाचित्र काढायचं कशाला तर ते फेसबुक आणि इस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठीच. ही बाब मग आपसूकच एक ओझं होऊन जाते.\"\n\nबिझी असल्याचा बहाणा आपण सातत्याने करतो.\n\n`बिझिनेस` या सर्वत्र पसरलेल्या मनोवस्थेवर मग काही उपाय आहे का? काही जण विचार करत आहेत की कामाचा आठवडा 21 तासांचा करण्यात यावा. पण यासारखे पर्याय 'आपण बिझी आहोत' या आपल्या दृष्टिकोनास दुजोरा देण्याचं काम करतील, त्याचा उपाय शोधणार नाही. \n\nऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर संपत्ती, यश आणि सामाजिक श्रेष्ठत्वाचं मूलभूत प्रतीक म्हणजे कुठलंही काम करण्याची गरज न पडणं. कामापासून सुटका मिळवून निवांत वेळ घालवता येणं म्हणजे खरं यश होय, असा विचार 19व्या शतकातील अर्थशास्त्रज्ञ थॉर्स्टीन व्हेब्लेन यांनीही मांडला. \n\nपण आता 'बिझिनेस' हे हाय स्टेटसचं मानक झालं आहे. \"आपल्या समाजातली मोठ्या आणि महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वांचा वेळ मौल्यवान असायलाच हवा, असं गृहित धरलं जात. आणि ती तशी असावीतही,\" असा विचार मांडून गेरशुनी पुढं सांगतात की, ``मला तुम्ही विचारलंत की, मी बिझी आहे का, तर 'हो, मी बिझी आहे' असं मी तुम्हाला सांगेन. 'कारण मी एक महत्त्वाची व्यक्ती आहे'.\" \n\nहे सगळं वरकरणी विसंगत वाटत असलं तरी एक प्रकारे त्यात एक उपयुक्त बाबही दडलेली आहे. ही गोष्ट बिहेव्हिरिअल अर्थशास्त्रज्ञ डॅन एरिली आपल्या निदर्शनास आणून देतात. एकदा त्यांची गाठ एका कुलुपवाल्याशी पडली. ते सांगतात, \"व्यवसायाच्या सुरुवातीला त्याला त्यात फारशी गती नव्हती. तेव्हा त्याला दरवाजा उघडायला बराच वेळ लागायचा आणि..."} {"inputs":"...ज्ञ कमी पडत आहोत का? बोन कॅन्सरमध्ये वेदना खूप होतात, तसंच ट्रीटमेंटमुळे सुद्धा त्रास होतो. \n\nप्रातिनिधक फोटो\n\n\"पण आम्ही डॉक्टर म्हणून विचार करताना वेदना कमी होणार असतील आणि शरीराला कमी त्रास होणार असेल तरंच ट्रीटमेंट करतो. नाही तर कधीकधी ट्रीटमेंट न देणं सुद्धा एक प्रकारची ट्रीटमेंट असते. \n\n\"अशावेळी पेशंटला मानसिक आधार देणं सर्वांत मोठं काम असतं. त्यांना समजावून सांगावं लागतं. कॅन्सरसाठी समुपदेशन आणि मनोविकार तज्ज्ञांची मदत तितकीच महत्त्वाची आहे जेवढी केमोथेरपी आणि इतर उपचार.\"\n\n'आता पत्रकारांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"मंगेशकर यांनीही रॉय यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला आहे.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हिमांशू रॉय यांच्या जाण्यानं एक कर्तबगार अधिकारी गमावल्याचं म्हटलं आहे.\n\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी, रॉय यांच्या अकाली 'एक्झिट'नं माझी मोठी वैयक्तिक हानी झाली, असं म्हटलं आहे.\n\n(रविंद्र मांजरेकर आणि रोहन नामजोशी यांच्या माहितीसह)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ज्ञान आणि CSAT (Civil Services Aptitude Test) असे दोन पेपर असतात. त्यापैकी CSAT ही बुद्धीकल चाचणी असते तिथेही काही भाग एकाने सोडवायचा, काही भाग दुसऱ्याने सांगायचा असे प्रकार घडतात. या दोन पेपरच्या मध्ये दोन तासांचा ब्रेक असतो. तेवढ्या वेळात पुढे मागे बसलेल्या उमेदवाराची ओळख करून घेऊन हा एक्सचेंजचा प्रकार चालतो असा दावा या विद्यार्थ्याने केला आहे. \n\nया बैठकव्यवस्थेची पद्धत बदलून द्या अशी मागणी उमेदवारांनी आयोगाकडे केली होती मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. \n\n\"आम्ही मुख्यमंत्र्यांनाही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"असलेल्या विद्यार्थ्यांना एकाच संच क्रमांकाची प्रश्नपत्रिका दिली जात नसल्याचं आयोगानं स्पष्ट केलंय. याशिवाय परीक्षकांच्या पथकाकडून कडक पर्यवेक्षणही केलं जात असल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ज्याच्या सीईटी सेलचे प्रमुख चिंतामण जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"बारावीच्या परीक्षांचं जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आम्ही आमचं वेळापत्रक जाहीर करू शकत नाही. यंदा परीक्षा ऑनलाईन होईल की ऑफलाईन हे सुद्धा आताच सांगता येणार नाही. त्यावेळी जी परिस्थिती असेल त्यानुसार निर्णय घेतला जाईल. \n\nआम्ही पूर्व तयारी सुरू केली आहे. सीईटी परीक्षांचं वेळापत्रक निश्चित करत असताना विद्यार्थ्यांना काही दिवसांचा कालावधी निश्चित मिळेल याची खबरदारी घेतली जाईल. दरम्यानच्या काळात प्रवेशपत्र, परीक्षा केंद्र ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रश्न दूर करणे, परीक्षांबाबत सतत अपडेट्स किंवा ताजी माहिती त्यांच्यापर्यंत पोहचवणे, सुरक्षित परीक्षा घेण्यासाठी पर्यायी यंत्रणा उभी करणे हे त्यांचं काम आहे.\"\n\nते पुढे सांगतात, \"सरकारी शैक्षणिक आस्थापनांनी त्यांचे काम चोख आणि वेळेत केले नाही तर खासगीकरणाला अधिक वाव मिळेल आणि अव्वाच्या सव्वा शुल्क भरून विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावे लागतील. गेल्यावर्षी सुद्धा परीक्षा आणि प्रवेशांना उशीर झाला. त्यामुळे शेकडो विद्यार्थी ओपन युनिवर्सिटीकडे वळले आहेत. त्यामुळे इंजिनिअरिंग महाविद्यालयात हजारोंच्या संख्येने जागा रिक्त राहत आहेत. गेल्यावर्षी इंजिनिअरिंग महाविद्यालयांमध्ये चाळीस हजार जागा रिक्त राहिल्या होत्या. विद्यार्थ्यांना चांगली संधी उपलब्ध करून देत गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं हे सरकारचे काम आहे,\"\n\nविद्यार्थ्यांच्या मनातही असंख्य प्रश्नांचा कल्लोळ सुरू आहे. आधीच परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी धडपड सुरू असताना बारावीसारख्या महत्त्वाच्या शैक्षणिकवर्षी केवळ वेळेत निर्णय घेतला नाही म्हणून मोठं नुकसान होऊ नये अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. \n\nJEE आणि CET परीक्षेची तयारी करत असलेल्या आर्यन गावडे याने बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सुरुवातीला राज्य सरकारने सांगितलं एप्रिल महिन्यात बारावीची परीक्षा होईल. म्हणून मी जेईई मुख्य परीक्षा जी फेब्रुवारी महिन्यात झाली ती दिली नाही. कारण मला एचएससी बोर्डाचा अभ्यास करावा लागणार होता. पण एप्रिलमध्ये बारावीची परीक्षा झालीच नाही. आता एचएससीचा अभ्यास करायचा की जेईई आणि सीईटीची तयारी करायची असा प्रश्न आहे.\"\n\nआयआयटीचे प्रध्यापकही सांगतात की इंजिनिअरिंगला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्यांत आधी आयआयटीचे प्रवेश होणं सोयीचं असतं. कारण इथे निवड झाली नाही तर सीईटीच्या माध्यमातून सरकारी किंवा खासगी महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा की नाही हे ठरवता येतं. पण यंदा या सर्व प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी होण्याची शक्यात आहे.\n\n\"मला भीती आहे आम्हाला आयआयटी किंवा एखाद्या चांगल्या सरकारी महाविद्यालयाच्या प्रवेशावेळी एका प्रवेशाची तडजोड करावी लागू शकते. कारण सर्व परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षा आणि प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाल्या तर जो प्रवेश आधी मिळेल तो सुरक्षित करावा लागेल. यामुळे कदाचित आयआयटीच्या प्रवेशाची संधीही हातातून निसटू शकते. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी योग्य ती..."} {"inputs":"...ज्यात भाजपचं सरकार आहे. केंद्र आणि राज्यात भाजपचंच सरकार असल्याने इराणी मतदारसंघातलं काम हाती घेऊन तडीस नेऊ शकतात. \n\nराहुल गांधी\n\nगांधी कुटुंबीयांकडे जनतेसाठी करण्यासारखं काही नाही अशा आशयाच्या चर्चा लोकसभेच्या निवडणुका आणि 2017 विधानसभेच्या वेळी होत्या. गांधी कुटुंबीय जनतेला वेळही देत नाहीत असा आरोपही आहे. \n\nतुम्ही फक्त निवडणुकीच्या वेळी अमेठीत दिसता असं काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रियांका यांना थेट सांगितलं होतं. यानंतर आले तर माझ्या राजकारणात एंट्रीच्या गप्पांना ऊत येईल असं सांगत प्रियांका यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा मतदारसंघातून असं स्मृती यांनी विचारलं. त्यांना 'अमेठी' असं उत्तर मिळालं. स्मृती यांनी विचार करून सांगते, असं सांगितलं. स्मृती यांनी निवडणूक लढवण्यास होकार दिला मात्र भाजप विजयापासून दूरच राहिला. \n\n2014 लोकसभा निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.\n\nस्मृती यांना अमेठीतून तर रायबरेलीतून उमा भारती यांनी निवडणूक लढवावी असं भाजपला वाटत होतं. मात्र उमा भारती यांनी झाशी मतदारसंघातूनही निवडणूक लढवली. त्यामुळे अमेठीतून त्यांचं नाव कमी झालं. \n\nत्यानंतरच स्मृती यांना अमेठीतून निवडणूक लढवण्याचा आदेश देण्यात आला. 2019 मध्ये स्मृती यांच्या पराभवाला पाच वर्ष पूर्ण होतील. यावेळी त्यांच्या साथीला भाजपचं राज्य सरकार असेल. त्यामुळे राहुल गांधींनी अमेठीचा गड राखणं आणखी अवघड असेल. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ज्याबाहेर आश्रय\n\nअनेकजण मराठवाडा सोडून मध्य प्रांतात म्हणजे अमरावती, नागपूर अशा ठिकाणी आश्रयाला गेले होते. \n\nआता 83 वर्षांचे असणारे परभणीचे अॅड. अनंत उमरीकर सांगतात की, रझाकारांचा जाच इतका झाला होता की आमच्या कुटुंबीयांना अमरावतीमध्ये आश्रय घ्यावा लागला होता. माझ्या ओळखीतील सात-आठ कुटुंब विशेषतः हैदराबाद मुक्तिसंग्रामात भाग घेणाऱ्या कार्यकर्त्यांची बायका मुलं दुसऱ्या राज्यात आश्रयासाठी गेली होती.\"\n\nपाहा व्हीडिओ : कसं झालं हैदराबाद मुक्त?\n\n\"आम्ही ऑगस्ट 1946 ला घर सोडलं होतं आणि अमरावतीतील वलगाव य... उर्वरित लेख लिहा:","targets":"रच हैदराबादच्या स्वातंत्र्याची चळवळ सुरू झाली होती. पण या चळवळीने शिखर गाठलं ते भारताचा स्वातंत्र्य दिन जवळ आल्यावर आणि तेव्हापासून ती चळवळ वाढतच गेली. जेव्हा हैदराबादला स्वातंत्र्य मिळालं तेव्हाच ही चळवळ थांबली. \n\nऔरंगाबाद शहरावर निजामाची करडी नजर होती. 15 ऑगस्टच काय त्याआधी सुद्धा लोकांना काही जल्लोष साजरा करता येणार नाही याची खबरदारी म्हणून निजामाने जागोजागी पोलीस आणि घोडेस्वार तैनात केले होते. रझाकारांची फौजही त्यांच्या हाताशी होती. औरंगाबादला छावणीचं स्वरूप आलं होतं. \n\nमराठवाडा\n\nभारतीय एकता दिन म्हणजे सात ऑगस्टला काँग्रेसने एक प्रभात फेरी काढण्याचं ठरवलं. या प्रभातफेरीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय होती. तिरंगा ध्वज आणि भारत माता की जय, वंदे मातरमच्या जयघोषात ही प्रभातफेरी चालू लागली. ही प्रभातफेरी पाहताच रझाकारांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. \n\nप्रभातफेरीमध्ये समोर विद्यार्थी होते. त्यांच्यावर लाठीहल्ला करण्यात आला. हा लाठीहल्ला विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी नव्हता तर त्यांना लक्ष्य करून नामोहरम करण्यासाठी होता. कारण पळणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाठलाग करून त्यांना चोप देण्यात आला होता. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी मात्र पोलिसांचा प्रतिकार केला. त्यांच्यात आणि पोलिसांत जबर मारहाण झाली. पोलिसांनी अनेकांना अटक केली आणि तुरुंगात डांबून ठेवलं. \n\nआंदोलनात सहभाग घेतल्याची किंमत अनेकांना आपल्या शैक्षणिक वर्षाने चुकवावी लागली. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना निजाम सरकारने निलंबित केले. मग या विद्यार्थ्यांनी नागपूर येथील राष्ट्रीय शाळांमध्ये प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. \n\nत्याच दिवशी संध्याकाळी स्टेट काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सभासद माणिकचंद पहाडे यांची गुलमंडीवर सभा आयोजित करण्यात आली होती. पोलिसांनी गुलमंडीला चारी बाजूंनी वेढलं. कार्यकर्तेच काय मुंगीला जायला जागा मिळणार नाही असा बंदोबस्त त्यांनी केला होता. त्यांची नजर चुकवून पहाडे गुलमंडीमध्ये शिरले. \n\nपोलिसांना काही कळायच्या आत हजारोंच्या संख्येनी जनसमुदाय तिथे पोहोचला आणि पहाडेंची सभा सुरू झाली. पहाडेंच्या हातात तिरंगा होता. पोलीस गर्दी हटवत हटवत पहाडेंपर्यंत पोहोचले आणि त्यांनी पहाडेंना काठ्या, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर अटक केली. \n\n14 ऑगस्टची रात्र आणि लोकांच्या उत्साहाला भरती \n\n14 ऑगस्टच्या रात्रीपासूनच देशभरात..."} {"inputs":"...ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी केला. \"निवडणूक लवकर जाहीर केल्यास महत्त्वाचे निर्णय जाहीर करता येत नाहीत. शिवाय, उशिरा जाहीर केल्यास विरोधकांना प्रचारासाठी अवधी कमी मिळतो,\" असं ते म्हणाले.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार\n\n\"निवडणूक आयोग घटनात्मक संस्था असली, तरी त्यांच्यावर प्रश्नचिन्ह ठेवण्यात आलेत. सत्ताधारी पक्षाचा कल लक्षात घेऊन काम करण्याची निवडणूक आयोगाची परंपराच आहे. निवडणूक अधिकारी सरकारनेच नेमलेले असतात. हे आरोप आधीही झालेच आहेत,\" असं हेमंत देसाई म्हणाले.\n\n'एका नेत्याच्या प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोगाचा वापर केला जातोय, हा आरोप अत्यंत खोटा आहे. ज्यांना लोकांनी नाकारलं, आपल्या पराभवाचं विश्लेषण करण्यात ते आत्ममग्न आहेत, त्यांना असंच विश्लेषण करायचं असल्यानं शुभेच्छा त्यांना,\" असं टोला केशव उपाध्ये यांनी लगावला.\n\nनिवडणूक आयोगावर लोकसभा निवडणुकांच्या काळातही वेगवेगळे आरोप झाले होते. पण आयोगानं ते फेटाळून लावले आहेत. \n\n\"लोकांना टीकेचा अधिकार आहे, निष्पक्ष निवडणुका घेण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. आमचे काही अधिकारी याकाळात 16-17 तास काम करतात,\" असं आयोगानं द हिंदू बिझनेस लाईन या इंग्रजी वृत्तपत्राला याआधी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं होतं.\n\nसध्याच्या ताज्या आरोपांबाबत आम्ही निवडणूक आयोगाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...झाली आणि त्यानंतर 6 जणांना चाचणीसाठी नेण्यात आलं. \n\n“त्यानंतर 33 लोकांना चाचणीसाठी नेण्यात आलं. तेव्हाही आम्ही स्थानिक प्रशासनाला विनंती केली होती, की लोकांना घरी परत पाठविण्यासाठी गाड्यांची सोय करण्यात यावी. 28 मार्चलाही लाजपत नगरच्या एसपींकडून कायदेशीर कारवाईसंबंधी नोटीस बजावण्यात आली होती, त्यालाही आम्ही 29 मार्चला उत्तर दिलं होतं.”\n\n30 मार्चला हे सर्व प्रकरण माध्यमांमध्ये आलं. \n\nदिल्ली सरकारने काय म्हटलंय?\n\nतेलंगणामध्ये कोरोनामुळे ज्या लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी 6 लोक हे दिल्लीतील निजामुद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत. त्यांच्या मते ही मुसलमानांची जगातील सर्वात मोठी संस्था आहे. याची केंद्रं 140 देशात आहेत. \n\nभारतातील सर्व मोठ्या शहरात या संस्थेची मरकज म्हणजेच केंद्रं आहेत. या केंद्रांमध्ये वर्षभर ‘इज्तेमा’ सुरू असतो, म्हणजेच लोक इथं येत-जात राहतात. \n\nकोरोना संसर्ग झालेले रुग्ण सापडत असल्याच्या बातम्या येत असतानाही निजामुद्दीन इथल्या केंद्रात ‘इज्तेमा’ सुरू होता. या दरम्यान इतर राज्यांमधूनही लोक इथं येत होते. प्रत्येक ‘इज्तेमा’ 3-5 दिवस चालतो. \n\nदिल्लीतल्या निझामुद्दीन भागात कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती.\n\nमार्च महिन्यातही यासाठी अनेक राज्यातून लोक आले होते. त्यामध्ये परदेशी नागरिकही होते. भारतासोबतच त्यावेळी पाकिस्तानातही ‘इज्तेमा’ सुरू होता.\n\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जगभरात अनेक ठिकाणी अशा आयोजनांवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली होती. मात्र दिल्लीमध्ये असं झालं नाही. \n\nपरदेश कनेक्शन\n\nया तबलीगी जमातच्या एका धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन मलेशियातील क्वालालांपूरमधील एका मशि‍दीमध्ये करण्यात आलं होतं. 27 फेब्रुवारी ते 1 मार्चच्या दरम्यान हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे आग्नेय आशियातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्याही माध्यमांमधून आल्या. \n\nअल् जझीराच्या एका बातमीनुसार मलेशियात कोरोना संसर्गाचे जेवढे रुग्ण सापडले आहेत, त्यापैकी दोन तृतीयांश रुग्ण हे तबलीगी जमातच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. ब्रुनेईमध्ये याच मशि‍दीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या 40 पैकी 38 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं. \n\nनिझामुद्दीन परिसरातील लोकांना क्वारंटीनमध्ये ठेवण्यात आलं आहे.\n\nसिंगापूर, मंगोलियासह अनेक देशात तबलीगीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या लोकांमुळे कोरोना पसरला. पाकिस्तानातही तबलीगीमध्ये सहभागी झालेल्या अनेकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं ‘डॉन’ या वृत्तपत्रानं म्हटलं आहे. \n\nपरदेशातून आलेल्या 500 जणांचा सहभाग\n\nवर्तमानपत्रातील बातमीनुसार कार्यक्रमात आलेल्या 35 जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यापैकी 27 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. पाकिस्तानातही तबलीगीच्या कार्यक्रमात 1,200 लोक सहभागी झाले होते. त्यापैकी 500 जण परदेशातून आले होते. \n\nनिझामुद्दीनमध्ये एक कॉन्फरन्स झाली होती.\n\nमार्च महिन्यात दिल्ली सरकारने कोणत्याही धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांवर 31..."} {"inputs":"...झालीय. त्यात नागपूरमध्ये भाजपचे नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी, \"युती होणार, पण 135 जागांच्या जुन्या फॉर्म्युल्यावर नाही. भाजपची आमदारसंख्या पाहता सेनाही ते मान्य करेल\" असं म्हटलं होतं. जिंकलेल्या जागा सोडणार नसल्याचंही चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले होते.\n\nएकूणच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव प्रत्यक्षपणे दिसून येत नसला, तरी तो तणाव असल्याचं दोन्ही पक्षांमधील नेत्यांच्या विधानांवर लक्षात येतं.\n\n3) नारायण राणेंची भाजप प्रवेशाची घोषणा\n\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"राज्यात शेतकरी आणि बेरोजगाऱ्यांचा आक्रोश प्रचंड आहे आणि शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, पण अद्याप एकही शेतकरी मला दिसून आलेला नाही, असं युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं.\n\nशेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती झाल्याशिवाय शिवसेनेचा लढा थांबणार नाही, असंही ते म्हणाले होते. त्याआधीही शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पीक कर्जाच्या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता.\n\nएकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्यानं आपल्या सरकारनं कर्जमाफी केल्याचं महाजनादेश यात्रेत सांगत आहेत. \n\nकर्जमाफी जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी ज्यावेळी शेतकऱ्यांकडून तक्रारी येण्यास सुरुवात झाली, त्यावेळीही शिवसेनेने सत्तेत राहून सरकारवर टीका केली होती.\n\nफडणवीस सरकारनं कर्जमाफी केल्यापासूनच या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांच्यातील दुमत उघड होत गेलं. कर्जमाफी सरसकटच व्हावी आणि पीक विम्यातील कथित गैरव्यवहार हे मुद्दे शिवसेनेने लावून धरले आहेत.\n\n5) 'आरे'ला कारे\n\nमुंबईतील आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो कारशेडही शिवसेना आणि भाजपमधल्या तणावाचं कारण बनू पाहत आहे. \n\nआरे कॉलनीत मेट्रो कारशेड व्हावं म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आरे कॉलनीत कारशेड उभारण्यास तीव्र विरोध केलाय. \n\nआदित्य ठाकरे म्हणतात, \"मेट्रोला आमचा बिलकुल विरोध नाही. मेट्रो सर्वांनाच हवी. मात्र, आरेमधील मेट्रो कारशेडला आमचा विरोध आहे.\"\n\nपर्यावरणवादी कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी, मुंबईकर यांच्यासह शिवसेनाही आरेतील मेट्रो कारशेडला विरोध करताना दिसतेय. त्यामुळं आगामी काळात कारशेडच्या मुद्द्यावरून 'शिवसेना विरुद्ध भाजप' असाही सामना पाहायला मिळेल. \n\nआरे कॉलनीतल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर आल्यानं, या मुद्द्याचा परिणाम अर्थात विधानसभा निवडणुकीत या दोन्ही पक्षांच्या संबंधांवर होण्याची शक्यता आहे.\n\n6) मुख्यमंत्रिपद कुणाला?\n\nगेली पाच वर्षं राज्यात भाजप-शिवसेना युतीचं सरकार आहे. आमदार संख्येनुसार गेली पाचही वर्षं भाजपकडे मुख्यमंत्रिपद राहिलं. मात्र युतीचं सरकार पुन्हा सत्तेत आल्यास पुढच्या काळात मुख्यमंत्रिपदावरून युतीतल्या या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.\n\nयाआधीच जून महिन्यात माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राच्या..."} {"inputs":"...झाले, काहींवर व्यवस्थापनाचा विश्वास नव्हता. \n\nतीन वर्षांपूर्वी फिरकीपटू अश्विनकडे पंजाबने कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. संघ म्हणून प्रभाव पाडण्यात अश्विनही कमी पडला. अश्विनने दोन हंगामात नेतृत्व केलं, तिसऱ्या हंगामाआधी त्याला कर्णधारपदावरून आणि संघातूनही डच्चू देण्यात आला. \n\nयंदा उमद्या राहुलकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. मात्र राहुलकडे तिहेरी जबाबदाऱ्या होत्या. कर्णधारपद, विकेटकीपिंग आणि ओपनिंग. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तिहेरी जबाबदारी समर्थपणे पेलणारे खेळाडू मोजकेच आहेत. \n\nप्रत्येक जबाबदारी आव्हाना... उर्वरित लेख लिहा:","targets":"होईल. 2018 वर्षी पंजाबच्या अँड्यू टायला परपल कॅपने सन्मानित करण्यात आलं होतं. \n\nअँड्यू टायने परपल कॅप पटकावली होती.\n\nहंगामात सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम दोनदा पंजाबतर्फे खेळलेल्या मॅक्सवेलच्या नावावर आहे. 2014 मध्ये मॅक्सवेलला मोस्ट व्हॅल्यूएबल पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. उगवता खेळाडू पुरस्कारासाठी पंजाबतर्फे खेळलेल्या मनदीप सिंगची 2012मध्ये तर अक्षर पटेलची 2014 मध्ये निवड करण्यात आली होती. \n\nपंजाबच्या बॅट्समननी मिळून आयपीएल स्पर्धेत 11 शतकं झळकावली आहेत तर दिमित्री मॅस्करेन्हस आणि अंकित राजपूत यांनी पंजाबसाठी खेळताना डावात पाच विकेट्स घेण्याची किमया केली आहे. \n\nयंदाची पंजाबची कामगिरी पाहिली तर त्यांनी 14 मॅच खेळल्या. त्यापैकी 6 सहा जिंकल्या तर 8 गमावल्या. ही कामगिरी वाईट म्हणता येणार नाही. त्यांची पहिली मॅच टाय झाली पण सुपर ओव्हरमध्ये दिल्लीने बाजी मारली. मॅचमध्ये त्यांची एक रन अंपायर्सनी शॉर्ट रन म्हणून घोषित केली. \n\nशारजाच्या छोट्या मैदानावर त्यांनी 223 रन्सचा डोंगर उभारला पण त्याचा बचाव त्यांना करता आला नाही. ही मॅच राजस्थानने अविश्सनीय पद्धतीने जिंकली. कोलकाताविरुद्ध ते जिंकता जिंकता हरले. हरण्याचं अंतर होतं दोन रन्स. \n\nग्लेन मॅक्सवेलला शेवटपर्यंत सूर गवसलाच नाही.\n\nबेभरवशीपणा हा स्थायीभाव असलेल्या ग्लेन मॅक्सवेलसाठी पंजाबने लिलावात तब्बल 10.75 कोटी रुपये खर्च केले. सूर गवसला तर तडाखेबंद बॅटिंग करणारा मॅक्सवेल पंजाबला गरजेचा होता. \n\nउत्कृष्ट फिल्डर, उपयुक्त फिरकीपटू आणि बॅटिंग करेल म्हणून मॅक्सवेल ताफ्यात होता. परंतु मॅक्सवेलने पंजाबची सपशेल निराशा केली. पंजाबने मॅक्सवेलला 13 सामने खेळवलं. अतरंगी पॉवरहिटिंगसाठी प्रसिद्ध मॅक्सवेलला एकही अर्धशतकी खेळी करता आली नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे षटकारांची लयलूट अशा स्पर्धेत मॅक्सवेलला एकही षटकार लगावता आला नाही. \n\nख्रिस गेल\n\n41वर्षीय ख्रिस गेल पहिल्या सत्रात खेळलाच नाही. घणाघाती बॅटिंग हा गेलच्या बॅटिंगचा आत्मा आहे. परंतु वाढतं वय, दुखापती यामुळे गेलच्या वावराला मर्यादा आहेत. \n\nप्रचंड ताकद, विलक्षण टायमिंग आणि कोणत्याही बॉलरचा पालापाचोळा करण्याचा आत्मविश्वास गेलकडे आहे मात्र त्याच्या तंत्रात उणिवाही आहेत. हुशार संघ गेलला टिपू शकतात. गेलने यंदा पंजाबला विजयपथावर आणलं. मात्र मोक्याच्या मॅचमध्ये गेल अपयशी ठरला. \n\nलिलावावेळीच तज्ज्ञांनी पंजाबने बॉलिंगकडे..."} {"inputs":"...झालेल्या काही अभ्यासातही यासारखेच निष्कर्ष समोर आले आहेत. \n\nअभ्यासामधल्या त्रुटींवर टीका\n\nअर्थात असेही काही अभ्यास समोर आलेत ज्यात एकत्र राहणाऱ्या स्त्रियांची मासिक पाळी एकत्र येत नाही असा निष्कर्ष काढला गेला आहे. काही लोकांनी आधीच्या अभ्यांसांमध्येही बऱ्याच त्रुटी आढळल्या आहेत. \n\nअभ्यासकांनी हा अभ्यास करण्यासाठी निवडलेल्या लोकांविषयी टीकाकारांना शंका आहेत. त्यांच्या मते आधीच्या अभ्यासकांची 'पाळी एकत्र येण्याची' व्याख्या फारच पसरट आहे. त्यात नेमकेपणा नाही. \n\nसमीक्षकांच्या मते, मॅकक्लिंटोक यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं मला वाटतं,\" इनेझ सांगते. \n\nअभ्यासक अलेक्झांड्रा अॅलव्हर्न यांना स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळेस येते याचं आश्चर्य वाटत नाही. \"प्रश्न हा आहे की हा फक्त योगायोग आहे की नाही? जर योगायोग असेल तर असेल तर निदान निम्म्या वेळी तरी हे होऊ शकतं अशी तुम्ही अपेक्षा करू शकता. \n\nकाही अभ्यासकांनी नुकतंच मासिक पाळी एकाच वेळेस येणं हा फक्त योगायोग असू शकतो का हे पडताळून पाहाण्याचे ठरवलं. त्यांनी दोन चुलत बहिणींच्या गेल्या सहा वर्षांतल्या मासिक पाळीचा अभ्यास केला.\n\n\"त्यांनी दोन मॉडेल्स मांडले,\" अॅलव्हर्न सांगतात. \"एक होतं 'evolved strategy' मॉडेल. हे मॉडेल फारच आकर्षक होतं यात स्त्रियांच्या मासिक पाळी येणं म्हणजे पुरुषी अधिपत्या विरूद्ध बचाव करण्याचं साधन होतं. दुसरं मॉडेल मात्र थोडं कंटाळवाणं होतं ज्यात स्त्रियांच्या मासिक पाळी एकत्र यायचं कारण योगायोग हे होतं. \n\nअभ्यासकांनी त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे दोन्ही मॉडेल्सची तुलना केली. त्यातून योगायोग' हेच मॉडेल सर्वोत्तम असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. \n\nया विषयावर अजून संशोधन होईल, तेव्हा स्त्रियांची मासिक पाळी एकाच वेळी येण्याची इतरही कारणं समोर येतील. पण सध्यातरी संशोधकांना या संदर्भात अनेक शंका आहेत. \n\n\"असंही असू शकेल की, आत्तापर्यंत आपण जे पाहिलं किंवा अनुभवलं आहे, हा निव्वळ योगायोग असेल,\" अॅलव्हर्न सांगतात. \n\n(एलिझाबेथ कॅसिन यांनी दिलेल्या तपशीलासह)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...झाल्यावर आपण स्वतंत्रपणे कुठलाही निर्णय घेतल्यास हरकत नाही, या जाणिवेने ही शपथ देण्यात आली होती. तरीही, त्यामागील हेतू बाजूला पडून वेगळाच आशय लोकांपर्यंत त्यातून पोहचत असेल तर आम्ही पुन्हा एकदा याबाबत मनःपूर्वक माफी मागतो\", असं महिला कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.प्रदीप दंदे यांनी म्हटलं आहे.\n\nव्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील विदर्भ युथ वेलफेयर सोसायटीद्वारा संचालित महिला व कला महाविद्यालयाच्या व... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुली पळून गेल्याची बातमी होती.\"\n\nते पुढे सांगतात, \"आधुनिकता म्हणत आपण कोणता समाज निर्माण करीत आहोत? यावर उपाय काय? म्हणून, आमच्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात 'युवकांपुढील आव्हान' या विषयावर उद्बोधन करताना सभोवताल मन सुन्न करणाऱ्या घटना घडत असताना मुलींना माहीत नाहीत का? की त्या पेपर वाचत नाहीत, त्या अशा घटनांपासून अनभिज्ञ आहेत याचं नेमकं कारण काय, आपल्या आईबापावर तुमचा विश्वास नाही का? ते लग्न तुमचे करून देणार नाहीत? असं तर नाही ना? असेल तर मग त्यांच्या इच्छेविरुद्ध लग्न का करता? असे प्रश्न मुलींना केले.\"\n\n\"अरेंज आणि लव मॅरेज या दोघातही काही दोष आहेत. घरच्यांनी जमवलेले लग्नही कधी-कधी तुटतात. त्यामुळे मुलींनी जागरूक होण्याची गरज आहे. हुंडा हा सामाजिक कलंक आहे, म्हणून हुंडा घेणाऱ्याशी लग्न करणार नाही. एवढंच नाही, तर सध्याच्या स्थितीत माझे लग्न सामाजिक रीतिरिवाज नुसार हुंडा घेऊन झाले तर, भावी पीढीतील एक माता म्हणून मी माझ्या होणाऱ्या सुनेकड़ून हुंडा घेणार नाही आणि मुलीसाठी हुंडा देणार नाही, अशी शपथ दिली.\"\n\nशपथ देण्यापेक्षा सक्षम बनवावं\n\nमुलींना प्रेमविवाह न करण्याची शपथ देण्यापेक्षाही त्यांना सक्षम बनवणं ही आजच्या काळातील गरज असल्याचं मत पत्रकार मुक्ता चैतन्य या नोंदवतात. \n\nमुक्ता सांगतात, \"केवळ शपथ देणं हा या समस्येवरचा उपाय नाही. शपथ देणं म्हणजे फक्त वरून मलमपट्टी करण्यासारखं आहे. उलट शपथेमुळे पुढे चांगल्या व्यक्तीच्या प्रेमात पडलेल्या मुलीची मानसिक ओढाताण होण्याचीच जास्त शक्यता आहे. त्यामुळे या समस्येच्या मुळापर्यंत जाण्याची गरज आहे.\"\n\nत्या पुढे सांगतात, \"मुलींच्या लैंगिकतेचा विचार आपल्या समाजात केला जात नाही. मुलींशी लैंगिकतेबाबत बोलणंही अनेकवेळा टाळलं जातं. त्यापेक्षा मुलींना विश्वासात घेऊन त्यांना योग्य लैंगिक शिक्षण दिलं पाहिजे. मुलीला सक्षम बनवल्यास, त्यांना स्वतःच्या लैंगिक जाणिवा, नातेसंबंध, स्वतःच्या भावना योग्य प्रकारे कळतील. त्या भावना कशा हाताळाव्यात हे त्यांना समजेल. आपल्यासाठी योग्य व्यक्ती कोण आहे, याचं ज्ञान त्यांना स्वतःला येईल, अशा प्रकारे त्यांना शिक्षण दिलं पाहिजे. याबाबत त्यांच्याशी बोललं पाहिजे.\" \n\nतर शपथ देणं म्हणजे शब्दांच्या लाह्या भाजण्यासारखा प्रकार असल्याचं मत प्रयोगशील शिक्षक भाऊसाहेब चासकर नोंदवतात. \n\nत्यांच्या मते, \"महाविद्यालयांचं कार्य उत्तम दर्जाचं..."} {"inputs":"...झिंग्यांबरोबरही ते शिजवले जातात. \n\nमहाराष्ट्रातील काही लोक त्याला भाजीसारखं शिजवतात. तर काही समुदाय हिरव्या भाजीबरोबर आणि चिंचेबरोबर, मसाला घालून शिजवतात.\n\nबोंबिलांचा आमच्या पारशांशी संबंध नाही हे खरं पण त्यांनी आमच्या स्वयंपाकघरात महत्त्वाचं स्थान पटकावलं आहे हे मात्र निश्चित. \n\nबोंबिलांनी फक्त आमच्या जेवणाच्या ताटांमध्येच नाही तर आमच्या गाण्यांमध्येही स्थान मिळवलंय. त्याला आम्ही बूमला म्हणतो. पारशांमध्ये हे नाव चांगलंच प्रचलित आहे. \n\nआजीच्या हाताची चव\n\nमाझ्या बाबांचं लहानपण मुंबईच्या उत्तरेला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टोरंट\n\n1923 साली सुरु झालेल्या पीव्हीएम रेस्टोरंटच्या मोठ्या डायनिंग हॉलमध्ये महाराणी एलिझाबेथ (दुसऱ्या) आणि महात्मा गांधींचे फोटो लावण्यात आले आहेत.\n\nपारशी स्टाइलचे बॉम्बे डक खाण्यासाठी आमंत्रणाची गरज नसलेलं हे मुंबईतलं एकमेव ठिकाण आहे. \n\nइथं बोंबील बाहेरुन खरपूस होईपर्यंत तळले जातात त्यामुळे आतमध्ये मात्र ते मुलायम राहातात. मुंबईतल्या पारशी नसलेल्या इतर हॉटेलात बोंबिलांचा काटा काढून त्यांना कुरकुरीत होईपर्यंत तळलं जातं.\n\nबोमन कोहिनूर\n\nया रेस्टोरंटमध्ये ग्राहकांना गेली अनेक दशके बोमन कोहिनूर या पारशी मालकांना भेटण्याची संधी मिळत असे. ब्रिटिश राजघराण्याचे ते विशेष चाहते होते. रेस्टोरंटमध्ये त्यांनी विल्यम आणि केट यांचा फोटोही टांगला होता. नुकतेच वयाच्या 97 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. ते मला मी डचेस ऑफ केंब्रिजसारखी दिसते असं ते म्हणायचे. (खरं तर असं मुळीच नाहीये.)\n\nपारशांचं मत्स्यप्रेम\n\nबोंबिलावर पारशांचं प्रेम अनेक शतकांपासून आहे. 1795मध्ये पारशी व्यापारी शेठ कावसजी यांनी मुंबईच्या गव्हर्नरला 500 किलो सुके बोंबील आणि 30 सुके पापलेट भेट दिले होते. \n\nनौरोजी फ्रेमजी यांनी 1883 मध्ये लिहिलेल्या \"बॉम्ब्लोइस\" या पाककृतींच्या पुस्तकात बोंबील शिजवण्याचे दोन प्रकारही सांगितले आहेत.\n\nपहिल्यामध्ये सुक्या बोंबिलाचं चिंच, आलं-लसूण आणि कांद्याच्या पेस्टसह केलेलं कालवण आणि दुसऱ्यामध्ये सुक्या बोंबिलाला मिरचीबरोबर तळून त्यात हळद, कोथिंबिर, चिंचेचा कोळ आणि हिरव्या मिरचीसकट शिजवणं असे प्रकार दिसून येतात.\n\n1975 साली पारशी संगीतकार मीना कावा यांनी पारशांच्या बोंबीलप्रेमावर एक गाणं ही संगीतबद्ध केलं होतं. \n\nबॉम्बे डक नावाच्या या गाण्याचे बोल होते, \"हिअर इज अ स्टोरी सिंपल, ऑफ अ डक विथ अ लिटल डिंपल, ही इज दि स्ट्रेजेंस्ट लिटल डक, धिस लिटल डकी नेवल क्लक्स\"\n\n आपली स्वयंपाघरं संस्कृतीच्या वाहक असतात. आपलं जेवण आपली ओळख असते. \n\nपारशी जेवणाकडं पाहिलं तर हेच दिसून येतं? आमच्या समजाचं जगभर फिरणं. स्थानिक हवामान आणि संस्कृतीला आत्मसात करण्याची प्रवृत्ती, आमचं वेगळेपण... हेच ना. \n\nदरवर्षी मुंबईल्या उन्हाच्या झळांची जागा जेव्हा मॉन्सूनचे ढग घेतात तेव्हा माझ्या जीवाची तगमग थोडी कमी होते. मी एकदम लहानपणची मेहेर होऊन जाते. तेव्हा हातात बोंबील भरलेली ताटली घेऊन डोलायची अगदी तश्शीच....\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"...झ्या क्षमतेप्रमाणे लोकांना भेटेन आणि मी पूर्णवेळ राहीन. पण आता काय होत होतं. कुणी राहुल गांधी यांना भेटायला गेल्यावर ते सरळ सांगायचे की मी काही अध्यक्ष नाही. मी भेटणार नाही. तुम्ही काँग्रेस अध्यक्षांना भेटा. \n\nपत्रामध्ये जी काही माहिती फोडण्याचा प्रयत्न केला गेला, हे सांगण्यात आलं की गांधी कुटुंबातलं कुणी नको, हे साफ चुकीचं आहे. शेवटी आपल्याला टक्कर द्यायची आहे ती अमित शहा, नड्डा आणि मोदींना. ही माणसं पूर्णवेळ काम करतात हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे यांना टक्कर देताना आपण जर कमी पडलो ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतःच्या निवडणुकीपासून कधीही पाठ फिरवली नाही. पण, त्यावेळला काय झालं की अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. \n\nपण त्याबरोबर कार्यकारिणी समितीच्या निवडणुकीची प्रथा कुठेतरी थांबली. काँग्रेसच्या घटनेनुसार 135 वर्षांपैकी जवळजवळ 115 वर्षं काँग्रेसच्या निवडणुका होत होत्या. अध्यक्षांच्या निवडणुका झाल्या. पण वर्किंग कमिटीच्या सदस्यांचं काय?\n\nका होत नाहीय ते? संघटनेच्या पातळीवर अशी परिस्थिती का आली आहे?\n\nहाच प्रश्न आहे ना. शेवटी पक्षांतर्गत चर्चा करायची झाली तर पक्ष बळकट करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, यासाठीच्या सूचनांमधली ही एक सूचना आहे. शेवटी काँग्रेस अध्यक्ष सोनियाजी आहेत. त्यांनी चर्चा करून सांगितलं असतं की हे शक्य नाही. चालेल ना. \n\nपण दुर्दैवाने झालं काय तर पत्र लिहिणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी कार्यकारिणीची बैठक झाली. पत्र लिहिणाऱ्यांपैकी केवळ चार जण कार्यकारिणी समितीचे सदस्य आहेत. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, मुकूल वासनिक आणि जीतिन प्रसाद. पण, यावेळी एक्सटेंडेड कार्यकारिणी बोलावण्यात आली. विशेष निमंत्रित होते. एकूण 48 जण होते. म्हणजे 44 लोक हे सही न करणारे होते आणि सही करणारे फक्त चार. त्यामुळे या चर्चेमध्ये काय होणार आहे, हे आपण लक्षात घेऊ शकतो. \n\nमात्र, माझी अपेक्षा अशी होती की ती चर्चा होण्यापूर्वी 5 पानांच्या त्या पत्राची एक प्रत प्रत्येक सदस्याला दिली असती, त्यांना पत्र वाचायला 10 मिनिटांचा वेळ दिला असता आणि त्यानंतर त्या मुद्द्यांवर चर्चा झाली असती तर अधिक चांगलं झालं असंत. ते काही झालं नाही. उलट एका वर्तमानपत्रामध्ये जी काही लिक केलेली बातमी आली त्याच्यावर चर्चा झाली. हे दुर्दैवी आहे. \n\nकार्यकारिणी बैठकीच्या ज्या बातम्या आल्या. त्यात म्हटलं होतं की पत्रावर चर्चा होत असताना राहुल गांधी असं म्हणाले की ज्या लोकांनी पत्र लिहिलं आहे ते भाजप सोबत आहेत. याबद्दल काय सांगाल?\n\nएखाद्या अनऑथराईज्ड माणसाला त्या बैठकीचा अक्सेस मिळाला होता, असं दिसतंय. तो कोण होता, माहिती नाही. त्या व्यक्तीने राहुल गांधींच्या तोंडात ते वाक्य घातलं. काय टाकलं - They are in collusion with BJP. म्हणजे भाजचपे हस्तक असल्यासारखे लोक आहे, असं राहुल गांधी म्हणाले, असं वाक्य टीव्हीवर आलं. \n\nजेव्हा हे बैठकीत कळलं तेव्हा खूप नाराजी झाली आणि कपिल सिब्बल यांनी ट्वीट केलं की मला कोण भाजपचं हस्तक म्हणतंय? त्यावेळी राहुल गांधी यांनी..."} {"inputs":"...ट करून दुष्यंत दवे यांना समर्थन दिलं आहे. हा प्रशासकीय ताकदीचा गैरवापर असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.\n\nप्रशांत भूषण यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, \"सीएए, कलम 370, हेबियस कॉर्पस, इलेक्टोरल बाँड्ससारखी प्रकरणं अनेक महिने सुनावणीसाठी येत नाहीत. मग अर्णब गोस्वामी यांची याचिका तासाभरातच कशी येते? ते सुपर सिटीझन आहेत का?\"\n\nदुसरीकडे दुष्यंत दवे यांनी म्हटलं, \"जे लोक गरीब आहेत, वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून लोकांसाठी आवाज उठवत आहेत, सत्तेच्या वर्तुळाशी संबंधित नाहीयेत अशा शेकडो लोकांना जामिनाचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"योग्य नाही.\n\nत्यांनी म्हटलं, \"एखाद-दुसऱ्या प्रकरणात चूक होऊ शकते. कधीकधी हेबियस कॉर्पसच्या याचिकेवर सुनावणी होत नाही, कारण देशाची सुरक्षा किंवा अन्य कारणं असू शकतात. मी स्वतः प्रतिष्ठित वकील आहे, पण प्रत्येक वेळेला माझ्या खटल्यांची सुनावणी सूचीबद्ध होईलच असं नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ट दसत असताना असं घडलं.\" \n\nराजकीय जाणकारांच्या मते राजस्थान काँग्रेसमध्ये गटबाजी आधीही पाहायला मिळाली आहे. मात्र त्यावेळी पक्ष एवढा गटातटात विभागला गेला नव्हता. यंदा पक्ष संघटनेत शकलं पाहायला मिळाली होती मात्र दिल्लीस्थित नेतृत्वाला ते दिसत नव्हतं. \n\nपत्रकार अकोदिया यांच्या मते जे काही घडतं आहे त्याकरता काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व कारणीभूत आहे. हायकमांडने दोन सत्ताकेंद्र निर्माण केली. यामुळे दोघांमध्येही सतत बेबनाव होत राहिला. मात्र केंद्रीय नेतृत्वाने याप्रकरणी मौन बाळगलं. \n\nकाँग्रेसने हीच कार्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"त म्हणून नोंद व्हावी असा आग्रह धरला होता. तेव्हापासून मीणा आणि गुर्जर समाजाचे संबंध दुरावले होते. याचा परिणाम म्हणचे अनुसूचित जातींसाठी आरक्षित मतदारसंघात धानका समाजाचे उमेदवार निवडून आले. लोकसभा निवडणुकीवेळी काश्मीरमधून आलेले गुर्जर मुस्लीम समाजाचे कमर रब्बानी चेची यांना तिकीट देण्यात आलं होतं. मात्र या गोष्टी आता जुन्या झाल्या आहेत. \n\nगुर्जरांच्या मते आता परिस्थिती निवळली आहे. सचिन पायलट यांनीही हाच विचार पुढे रेटला आहे. पश्चिम राजस्थानात खेतिहार जाट समाज अग्रेसर आहे.\n\nजाट समाजाचे प्रतिनिधी राज्यात दोन्ही पक्षांमध्ये आघाडीवर आहेत. याच समाजाशी संलग्न हनुमान बेनीवाल यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला आहे. भाजपशी हातमिळवणी करून त्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये तीन जागांवर विजय मिळवला.\n\nते स्वत: नागौर मतदारसंघातून निवडून आले. जाणकारांच्या मते, प्रादेशिक पक्षांना एका ठराविक मर्यादेपर्यंत जातींची मतं मिळतात. मात्र ठराविक टप्प्यावर हा प्रवास थांबतो. पूर्व राजस्थानमधील प्राध्यापक जीवन सिंह मानवी यांच्या मते एखाद्या समाजाची सगळीच्या सगळी मतं एकगठ्ठा एखाद्या पक्षाला किंवा नेत्याला मिळाली तर त्यांची राजकीय ताकद सिद्ध होऊ शकते. \n\nतसं झालं नाही तर त्या विशिष्ट समाजातील बाकी माणसं दूरच राहतात. प्राध्यापक संजय लोढा यांच्या मते राजस्थानात नेहमीच दोन ध्रुवांचं राजकारण पाहायला मिळालं आहे. अशा परिस्थितीत सचिन पायलट यांना प्रादेशिक पक्ष काढायचा असेल तर ते काढ़ू शकतात मात्र आगेकूच करणं अवघड असेल. याआधी अनेक नेत्यांनी असा प्रयत्न करून पाहिला आहे मात्र अथक मेहनत करूनही त्यांना यश मिळालेलं नाही. \n\nपायलट यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि मुख्यमंत्रिपदाचे अन्य दावेदार पायलट यांच्याकडे कोणत्या दृष्टीने पाहतात हे बघणंही रंजक ठरेल, असं पत्रकार अकोदिया यांना वाटतं. \n\nसत्तासंघर्ष कोणत्या दिशेने?\n\nया सत्तासंघर्षात पायलट यांच्याबरोबरीने विश्वेंद्र सिंह आणि रमेश मीणा यांना आपापली पदं गमवावी लागली आहेत. विश्वेंद्र सिंह भरतपूरच्या राजघराण्याचे सदस्य आहेत. ते जाट समाजाचे आहेत. पण यांच्या सासरकडची मंडळी मात्र गुर्जर आहेत. \n\nपत्रकार अकोदिया यांच्या मते सिंह आणि मीणा आपापल्या मतदारसंघांमध्ये ताकदवान आहेत. मात्र राज्याच्या सत्तासमीकरणात त्यांची ताकद किती हे अद्याप सिद्ध होणं बाकी..."} {"inputs":"...ट होऊ शकते,\" असं देशपांडे सांगतात. \n\nत्याचवेळी नाशिकच्या जागेसाठी छगन भुजबळ यांच नाव पुढे येत आहे. त्यांना उमेदवारी दिली तर पाठिंबा देण्याचं सुतोवाच प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. \n\nत्यावर अभय देशपांडे सांगतात, \"ओबीसी लीडर म्हणून राष्ट्रवादीला भुजबळांना प्रोजेक्ट करावं लागेल, त्यासाठी राष्ट्रवादीला त्यांना उमेदवारी द्यावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही लोकसभा निवडणूक महत्त्वाची आहे. त्यांनी ती फार गांभीर्यानं घेतली आहे. त्यासाठीच फारसा रस नसलेल्या माजी मंत्र्यांना पक्ष लोकसभेसाठी उतरवण्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"सोबत गेले तर मुंबईत शिवसेनेच्या मराठी मतांना धक्का बसेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांना विचारलं असता, \"काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मनसेच्या आघाडीची आधी घोषणा होऊ द्या मग आम्ही त्यावर प्रतिक्रिया देऊ. याआधी त्यांनी सगळीकडे प्रयत्न करुन झाले आहेत. आता ते राष्ट्रवादीसोबत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. बघू काय होतं.\" असं म्हणून त्यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ट, हाशिम कुरेशी आणि अमानुल्लाह खान रावळपिंढीत डॉक्टर फारूख हैदर यांच्या घरी टेबलापाशी बसले होते. अचानक रेडिओवरून बातमी ऐकू आली की, इरिट्रियाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या तीन तरुणांनी इथिओपियाच्या एका प्रवासी विमानावर हँड-ग्रेनेड आणि टाइम-बॉम्बद्वारे हल्ला केला.\n\nत्यावेळी इथिओपियाने इरिट्रियावर ताबा मिळवला होता आणि तिथे सशस्त्र स्वातंत्र्यसंघर्ष सुरू होता.\n\nतिथे बसल्या-बसल्याच मकबूल भटच्या मनात विचार आला की, त्यांनीही स्वतःच्या स्वातंत्र्याचा मुद्दा जगासमोर आणण्यासाठी अशाच रितीने योजना आखण्याची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी आपल्याला पाकिस्तानात प्रशिक्षण मिळालं आहे आणि श्रीनगरमधील आणखी दोन लोक या योजनेत त्यांना मदत करणार आहेत, असं त्यांनी बीएसएफला सांगून टाकलं.\n\nहाशिम कुरेशी सांगतात त्यानुसार, \"खरं म्हणजे श्रीनगरला परतताना मला सीमेवर पकडलं तर आमच्या योजनेबद्दल सगळी माहिती भारतीय अधिकाऱ्यांना देऊन टाकावी आणि माझ्या सोबत आणखी दोन जण यात सहभागी आहेत ते श्रीनगरमध्ये आहेत, असंही सांगावं, ही सूचना मकबूल भटनेच केली होती. असं सांगितलं तर बीएसएफवाले मारणार नाहीत, तर बाकीच्या साथीदारांना शोधण्यासाठी माझ्याशी नरमाईने वागतील, असं भट म्हणाला होता.\"\n\nभट यांनी सांगितलं तसंच घडलं आणि बीएसएफसाठी काम करण्यासाठी सहमती दर्शवल्यानंतर हाशिम यांना सोडून देण्यात आलं, एवढंच नव्हे तर त्यांना बीएसएफमध्ये उप-निरीक्षक म्हणून भरती करवून घेण्यात आल्याचं सांगितलं गेलं.\n\nहाशिम म्हणाले, \"बीएसएफमध्ये भरती करवून घेतलं वगैरे अर्थातच खोटं होतं. पण त्या दोन अज्ञात अपहरणकर्त्यांची ओळख पटावी यासाठी बीएसएफने मला श्रीनगर विमानतळावर पाळतीसाठी ठेवलं.\" हाशिम कुरेशी वारंवार तिथे जात राहिले आणि अपहरणाची योजना यशस्वी करण्याच्या दृष्टीने विमानात कशा रितीने प्रवेश करायचा याबद्दल अंदाज घेऊ लागले.\n\nदुसऱ्या बाजूला, तुरुंगातून सुटल्यावर लगोलग हाशिम यांनी त्यांचा दूरचा नातेवाईक अशरफ कुरेशीला या सर्व प्रकल्पाची माहिती दिली, एवढंच नव्हे तर व्यायामाच्या नावाखाली हरिपर्वतावर नेऊन विमानअपहरणाचं प्रशिक्षणही दिलं.\n\nयात आणखी एक अडचण होती. पिस्तूल आणि हँडग्रेनेड बीएसएफने जप्त केलं होतं आणि मकबूल भटकडून पुन्हा शस्त्रं मिळण्याची शक्यता नव्हती. त्यामुळे हाशिम कुरेशी यांनी शस्त्रांसंबंधी आणखी एक क्लृप्ती लढवली.\n\nत्या काळी श्रीनगरमधील वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात यायची- चोर आणि लुटारूंपासून बचाव करण्यासाठी खऱ्या पिस्तुलासारखं दिसणारं पिस्तूल विकणाऱ्या कोणाचीतरी ती जाहिरात होती.\n\nत्यानुसार वर्तमानपत्रात जाहिरातीसोबत दिलेल्या पत्त्यावर हाशिम यांनी पिस्तुलाची ऑर्डर दिली, डिलिव्हरीसाठी जवळच्या एका दुकानाचा पत्ता दिला. दहा-बारा दिवसांनी खोटं पिस्तूल त्यांच्या हाती आलं, त्याला काळा रंग दिल्यानंतर ते रिव्हॉल्वरसारखं दिसू लागलं, असं हाशिम सांगतात.\n\nपण हँड-ग्रेनडची तजवीज कशी करायची? अशरफ कुरेशीला हँड-ग्रेनेड कसा दिसतो हे दाखवण्यासाठी हाशिम यांनी कागदावर हँड-ग्रेनेडची चित्रं काढली होती. ते चित्र..."} {"inputs":"...टकीपर बॅट्समनकडे निवडसमितीचं लक्ष आहे. \n\nऋषभची आयपीएलमधली कामगिरी दमदार अशी आहे. त्याचा स्ट्राईकरेट उत्तम आहे. तो सातत्याने रन्स करतो आहे. \n\nमात्र बाकी विकेटकीपर बॅट्समनही चांगलीच कामगिरी करत असल्याने ऋषभला सातत्याने चांगलं खेळावं लागणार आहे. अन्यथा टीम इंडियातल्या त्याच्या स्थानाला धक्का बसू शकतो. \n\nसंजू सॅमसन\n\nयंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध 74 तर पंजाबविरुद्ध 85 धावांच्या खेळीने सगळीकडे संजू सॅमसनच्या नावाची चर्चा आहे.\n\nपण खरंतर 25व्या वर्षीच संजू आयपीएलचा अनुभवी खेळाडू आहे. कारण ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"सातत्य आणावं लागेल. \n\nइशान किशन\n\nधोनीच्याच झारखंडचा प्रतिनिधी इशान किशन हा टीम इंडियात येण्यासाठीचा प्रबळ दावेदार आहे. 22वर्षीय इशानची बॅट स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्याने तळपताना दिसते. \n\n2016 मध्ये इशानने रणजी करंडक स्पर्धेत दिल्लीविरुद्ध 273 रन्सची खेळी केली होती. विजय हजारे ट्रॉफी, सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सातत्याने रन्स करणाऱ्यांच्या यादीत इशानचं नाव असतं.\n\nइंडिया ए संघाचा इशान नियमित भाग असतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये झारखंडसाठी खेळताना बॅटिंग आणि कीपिंग दोन्ही आघाड्या तो उत्तमरीत्या सांभाळतो. \n\nइशान किशन\n\nआयपीएल स्पर्धेत इशान दोन हंगाम गुजरात लायन्ससाठी खेळला. त्यानंतर 2018 मध्ये मुंबई इंडियन्सने 5.5 कोटी रुपये खर्चून ताफ्यात समाविष्ट केलं. \n\nकमीत कमी बॉलमध्ये जास्तीत जास्त रन्स, चौकार-षटकारांची आतषबाजी, रनिंग बिटविन द विकेट्स चांगलं असणं आणि दर्जेदार कीपिंग यामुळे इशान मुंबई इंडियन्सच्या योजनांचा महत्त्वाचा भाग आहे.\n\nमुंबईने क्विंटन डी कॉककडे कीपिंग सोपवल्याने इशानला बॅटिंगमध्ये नैपुण्य दाखवण्याची संधी आहे. यंदाच्या हंगामात पहिल्या दोन सामन्यात सौरभ तिवारी खेळला.\n\nतिसऱ्या मॅचला सौरभ दुखापतग्रस्त असल्याने इशानला संधी देण्यात आली. त्याने 58 बॉलमध्ये 99 रन्सची धुवाधार खेळी केली. त्याने 2 फोर आणि 9 षटकार लगावत मुंबईला मॅच जिंकून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. \n\nलोकेश राहुल\n\nकोणत्याही स्वरुपाचं क्रिकेट असेल तरी कॅप्टन्सी, कीपिंग आणि ओपनिंग अशा तीन आघाड्या सांभाळणं अवघड आहे. परंतु लोकेश राहुलने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत हे शिवधनुष्य पेलण्याचा निर्णय घेतला आहे.\n\n20 ओव्हर कीपिंग करता करता कॅप्टन्सी करणं आणि त्यानंतर जवळपास तेवढ्याच ओव्हर सलामीला येत बॅटिंग करणं हे शारीरिकदृष्ट्या थकवणारं आहे. \n\nपरंतु राहुल तिन्ही भूमिका सक्षमतेने निभावताना दिसतो आहे. टीम इंडियासाठी टेस्ट आणि वनडे ओपनर तसंच वनडेत मिडल ऑर्डरमध्ये खेळलेल्या राहुलने संघाची जी गरज असेल त्यानुसार जुळवून घेतलं आहे. \n\nलोकेश राहुल यंदाच्या हंगामात कॅप्टन्सी, कीपिंग आणि ओपनिंग अशा तीन आघाड्या सांभाळतोय.\n\nराहुल द्रविडप्रमाणे या राहुलनेही वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये विकेटकीपिंग केल्याने टीम इंडियाला अतिरिक्त बॉलर खेळवण्याची संधी मिळाली आहे.\n\nस्थानिक क्रिकेटमध्ये कर्नाटकसाठी रनमशीन असलेल्या राहुलने टीम इंडियासाठीही चांगल्या खेळी केल्या आहेत. मात्र प्रत्येक..."} {"inputs":"...टचाल करत नाही.\"\n\n\"तापमान बदलाच्या काळात दुष्काळ येतच राहणार आहे. अल्-निनोच्या प्रभावामुळे पुढची 2 वर्षंसुद्धा दुष्काळाची राहू शकतील, असं म्हटलं जातंय. त्यामुळे तुम्हाला ग्रामीण भागाला खऱ्या अर्थानं स्वयंपूर्ण करायचं असेल तर योग्य प्रकल्प राबवावे लागतील. नुसतेच पैसे देऊन काही होणार नाही. \n\n\"1995 ते 2015 या वर्षांत महाराष्ट्रात 65 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. एकट्या मराठवाड्यात गेल्या वर्षी 938 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. दररोज 3 शेतकरी आत्महत्या करत आहेत. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा योजनेतून पैसे दिले जातात. ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे त्यांना पीक विम्याचे पैसे नक्की दिले जातील,\" पीक विम्याच्या पैशांबाबत खोत सांगतात.\n\nपण दुष्काळ जाहीर झाल्यानंतर तीन महिन्यांनी आणि तीही लोकसभा निवडणूक तोंडावर असताना दुष्काळनिधी जाहीर झाल्याने त्याचं राजकारण सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...टदुखी झाल्याचा टोमणा उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीतून लगावला आहे. उद्धव ठाकरे घराबाहेर पडत नाहीत अशी टीका त्यांच्यावर होत आहे. \n\nत्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, \"आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय,\" \n\n\"मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि मुख्य म्हणज ताबडतोब निर्णय घेतोय,\" असंही उद्धव ठाकरे म्हणाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरला पार्श्वभूमी आहे.\n\n'मंत्रालयात कमी वेळा गेला, या आरोपात दम नाही'\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मंत्रालयात कमीवेळा गेल्याची टीका विरोधकांकडून सातत्यानं होतेय. यासंदर्भातील संजय राऊत यांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले.\n\nते म्हणाले, \"मंत्रालय आता बंद आहे हे लक्षात घ्या. मंत्रालयात कमीत कमी गेलो असा जो आरोप होतोय, त्यात काही दम नाही.\"\n\n'राजकीय आव्हानांची मला चिंता नाही'\n\nसरकारचा सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला, या काळाकडे तुम्ही कसं पाहताय? या संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, फार विचित्र पद्धतीने गेला. \n\nते पुढे म्हणाले, \"जे सहा महिने गेले ते विविध आव्हानं घेऊन आले होते. ही आव्हानं अजून संपलेली नाहीत. राजकीय आव्हानं ठीक आहेत. त्याची मला चिंता नाही. मी तुम्हाला सांगितलंच आहे की, जनतेचं बळ माझ्यासोबत आहे, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मी या आव्हानाची पर्वा करत नाही.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...टप करण्यात आलं. स्वतःची सुरक्षितता, स्वच्छता याविषयीच्या सूचना देण्यात आल्या. \n\nमास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड्स देण्यात आलेल्या आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी आम्ही प्रवाशांना उभ्याने प्रवास न करण्याचं आवाहन केलंय. हॉस्पिटलच्या डेडिकेटेड फेऱ्या करणाऱ्या ड्रायव्हरच्या सुरक्षिततेसाठी त्या बसेसला त्याच्या मागे प्लास्टिकचा पडदाही लावण्यात आलेला आहे. शिवाय ज्यांना आजार झाल्याचं कळतं, त्यांचा सगळा तपशील आमचं मेडिकल डिपार्टमेंट ठेवतं. तर मृतांच्या वारसाला आम्ही लगेच नोकरी दिली. चारजण नोकरीवर रुजूही झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही प्रवाशांना बेस्ट बससाठी दोन तास वाट पाहावी लागली होती.\n\nयाविषयी बोलताना बेस्टचे जनसंपर्क अधिकारी वराडे म्हणाले, \"बेस्टनं नव्यानं बसेस सुरू करून तीनच दिवस झाले आहेत. किती संस्था सुरू होणार आहेत आणि त्यांचे दहा टक्के म्हणजे किती लोक याचा कुठलाही डेटा बेस्टकडे उपलब्ध नाही. कुठल्याही संस्थांनी तसा डेटा पुरवला नाही. \n\nजिथे जास्त गर्दी आहे तिथे जास्त सेवा पुरवण्यासाठी बेस्ट प्रयत्नशील आहे. कंपन्या पुन्हा सुरू झाल्यावर अनेकजण स्वतःच्या गाड्या किंवा मोटरसायकलनं प्रवास करत आहेत. त्यामुळं रस्त्यावर अचानक ट्रॅफिक जॅम होत आहेत. त्यामुळं बस ट्रॅफिकमध्ये अडकल्यानं वेळेत पोहोचू शकत नाहीत.\"\n\nबसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची गर्दी झाल्याचा एक व्हीडिओही व्हायरल झाला होता. पण हा व्हीडिओ मुंबईतला नसल्याचं बेस्टने स्पष्ट केलंय. \n\nयाशिवाय बस स्टॉप्सवर सोशल डिस्टंन्सिंग पाळलं जावं यासाठी गर्दीच्या स्टॉप्सवर तिकीट निरीक्षकांना आणि ट्रॅफिकच्या अधिकाऱ्यांना ड्युटी लावण्यात आलेली आहे. रांग लावणं, बसमध्ये प्रवासी चढताना रांग पाळली जाणं याची खबरदारी हे टीसी घेतील. \n\nगर्दीचा असाच अनुभव एसटीद्वारे ऑफिसला पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सोमवारी आला. \n\nकल्याणचे रहिवासी असणाऱ्या स्वप्नील यांनी सकाळी बीबीसी मराठीला त्यांचा अनुभव सांगितला. \n\n\"साधारण साडेनऊच्या सुमारास मी कल्याण एस. टी. स्टँडला पोहोचलो. खूप मोठी लाईन होती. सीएसटीला जाण्यासाठी वेगळी रांग होती, ठाण्याला जायला वेगळी रांग होती. मी ठाण्याच्या रांगेत उभा राहिलो. माझा नंबर लागायला 11 वाजले. \n\nइतक्या मोठ्या रांगेत सोशल डिस्टंसिंग पाळलं जाणं शक्यच नव्हतं. बसमध्ये स्टँडिंग प्रवासी नव्हते, पण प्रत्येक सीटवर बाजूबाजूला दोन प्रवासी होते. रस्त्यात भयंकर ट्रॅफिकही होता. ठाण्याला खोपटला पोचायला मला दुपारचा दीड वाजला. तिथून पुढे ऑफिसला पोहोचायला दोन वाजले.\"\n\nगर्दी कशी टाळता येईल?\n\nमुंबईमध्ये गर्दी टाळून प्रवास करणं शक्य आहे का? याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना वाहतूक तज्ज्ञ अशोक दातार म्हणाले, \n\n\"मुंबईतले साधारण 50%जण लोकलने प्रवास करतात. तर 35% बसने आणि बाकीचे कार - स्कूटर - ऑटोरिक्षा - टॅक्सीने. आता लोकल्स बंद असल्याने हे सगळे प्रवासी बसकडे येणार. सध्या पहिल्यापेक्षा कमी लोक रस्त्यावर असले तरीदेखील गर्दी जास्त वाटते. \n\nकारण तुलनेने गाड्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. गाड्या वाढल्या..."} {"inputs":"...टर अंतरावर असलेल्या मोगराळे गावातील अरुण जगदाळे 'साहील अ‍ॅक्वा' नावाने पाणी विकण्याचा व्यवसाय करतात. \n\nया लघुउद्योगाविषयी त्यांची पत्नी वैशाली जगदाळे सांगतात, \"या व्यवसायासाठी आम्ही एक दोन नव्हे तर वीसपेक्षा अधिक बोअरवेल खोदल्या पण पाणी नाही. मग आम्ही फलटणवरून पाण्याचा टॅंकर विकत आणतो. त्या टॅंकरचे पाणी आम्ही आमच्या विहिरीत ओततो. मोटारीने ते पाणी उपसून नंतर फिल्टर करतो.\" \n\n\"दोन-तीन महिन्यापूर्वीच या उद्योगाची सुरुवात केली आहे. या उद्योगात आतापर्यंत पाच-सहा लाख रुपये गुंतवले आहेत. मात्र तेवढ्या प... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं ते सांगतात.\n\n\"आता पडणारा पाऊस कमी आहे. त्यात तो साठवला जात नाही. त्यात कुणीतरी एखादा माणूस बोअरवेलच्या माध्यमातून पाण्याचा नको तेवढा उपसा करत आहे. त्यामुळे भूजल पातळी झपाट्याने खालावत चालली आहे. त्याला लोकांइतकेच प्रशासनही भूजल पातळी कमी होण्यासाठी जबाबदार आहे,\" असं ते पुढे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...टर म्हणून कार्यरत रोहित जोशी यांच्या मते सातत्याने अशा वातावरणात काम करणं निराशाजनक असतं. कधी कधी वाटतं इतकं काम करावं का? सोडून द्यावं. \n\nवरिष्ठ डॉक्टर आणि कंसल्टंट्सच्या तुलनेत रेसिडेंट डॉक्टर 24 तास ऑन ड्युटी असतात. \n\nअनेक दिवस दहा दहा तास पीपीई किट परिधान करून कोव्हिड रुग्णांच्या वॉर्डात काम करणं, इच्छा असूनही लोकांची मदत करू न शकणं, रात्री कोणत्याही वेळी ड्युटीसाठी बोलावणं येणं, झोप पूर्ण न होणं, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तणावपूर्ण वातावरण, तब्येत ठीक नसताना काम करणं, आजूबाजूला होणारे मृत्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुलं निगेटिव्ह होती. तेव्हा मला विश्वास वाटला की देव आमच्याबरोबर आहे\". \n\nकोव्हिड पॉझिटिव्ह महिलांची प्रसूती करणारं जम्मूतलं ते एकमेव रुग्णालय होतं. \n\nप्रत्येक शस्त्रक्रियेनंतर त्या आंघोळ करत आणि मग पुढच्या कामाला लागत. \n\nडॉ. अमनदीप यांनी कोरोना पॉझिटिव्ह महिलांच्या प्रसूती शस्त्रक्रिया केल्या.\n\nपूँछ, राजौरी, किश्तवाड, डोडा इथून लोक त्यांच्या रुग्णालयात येत. अमनदीप रोज दोन ते तीन सर्जरी करत असत. \n\nलॉकडाऊन काळात गाडी चालवत त्या सर्जरी करण्यासाठी रुग्णालयात जात असत. त्यावेळचं वातावरण, कामाचा दबाव, कामानंतर सगळ्यांपासून अंतर राखणं या सगळ्याचा त्यांच्या छोट्या मुलावरही परिणाम झाला. अमनदीप यांना त्याच्या शिक्षकांशी चर्चा करावी लागली. \n\nपीपीई किट घालून सर्जरी करताना त्यांना चक्करही आली आहे. अशावेळी त्या थोडा वेळ बसून राहत आणि मग पुन्हा कामाला लागत असे असं त्यांनी सांगितलं. \n\nपीपीई घालूनही धोका टळत नाही \n\nपीपीई किट घातल्यानंतर घामाची आंघोळ होते. शरीरातून मीठ आणि पाणी बाहेर पडतं. अशा परिस्थितीत तुम्ही मास्क काढू शकत नाही. \n\nपीपीई किट घातलं म्हणजे धोका नाही असं नाही. अमनदीप आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोरोना झाला आहे. \n\nकोव्हिड वॉर्डात डॉक्टर आणि त्यांचे सहकारी प्रचंड व्हायरल लोड असणाऱ्या वातावरणात काम करत असतात. \n\nपीपीई किट घालूनही धोका नाही असं नाही.\n\nखोकला आणि शिंक याच्या माध्यमातून व्हायरस एअर ड्रॉपलेट्समध्ये जमा होतो आणि पीपीई किटवरही जाऊन बसतो. \n\nमास्कच्या बाह्य भागावर कोरोना विषाणू असू शकतो. \n\nपीपीई किट काढण्याची एक पद्धत असते. गाऊन, गॉगल यांना विशिष्ट क्रमाने काढावं लागतं. कारण पीपीई किट काढताना एअरोसोल्स आणि पार्टिकल्स त्याच खोलीत राहतात. \n\nडॉ. अमनदीप यांचे पती डॉ. संदीप डोगरा यांच्या मते कोरोनाच्या पहिल्या लाटेत पीपीई किट घालूनही डॉक्टरांना कोरोना झाला कारण, वॉर्डमधून बाहेर पडल्यानंतर त्यांना असं वाटलं की आता काही होणार नाही. तुम्ही खोलीत मास्क काढायला नको. ही गोष्ट तेव्हा माहिती नव्हती. आता हळूहळू लक्षात येऊ लागली आहे. \n\nकुटुंबीयांची चिंता\n\nज्या भीषण वेगाने कोरोनाचा संसर्ग पसरतो आहे ते लक्षात घेऊन डॉक्टरांना ही भीती आहे की आपल्या कुटुंबीयांना याचा त्रास होऊ नये. \n\nमोतीहारीचे सर्जन डॉ. आशुतोष शरण सांगतात, \"ओपीडीतून आल्यानंतर गाऊन, ग्लोव्ह्ज सगळं काढून टाकतात. स्वत:ला सॅनिटाईज करतो. घरी गेल्यावर गरम पाण्याने..."} {"inputs":"...टलं आहे. \n\nपुरेसा वेळ आणि संधी मिळूनही व्हॉट्सअॅपने कोर्टात जाणं मार्गदर्शक तत्त्व लागू होण्यापासून रोखण्याचा दुर्दैवी प्रयत्न असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे.\n\n'जनहितासाठी नियम'\n\nमेसेजच्या उत्पत्तीचा शोध घेण्यासंबंधीच्या तरतुदीविषयी सरकारने म्हटलं आहे, \"अशाप्रकारचे गुन्हे करण्याची सुरुवात कुठून झाली, याचा शोध घेणं आणि त्यांना शिक्षा करणं जनहिताचं आहे.\"\n\nतसंच सरकारने \"जमावाकडून हत्या (मॉब लिंचिंग) आणि दंगलींमध्ये आधीच सार्वजनिक डोमेनमध्ये असणारी माहिती व्हॉट्सअॅपवरून वारंवार प्रचारित आणि प्रसारित ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तात?\n\n25 फेब्रुवारी रोजी केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने माहिती तंत्रज्ञान (मध्यवर्ती मार्गदर्शक तत्त्वे आणि डीजिटल मीडिया आचार संहिता) नियम 2021 अधिसूचित केला. नवीन नियम डीजिटल मीडियाशी संबंधी यूजर्सची पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि अधिकारांबाबत वाढत्या चिंतेमुळे आणि जनता आणि हितधारकांसोबत तपशीलवार चर्चा केल्यानंतर तयार करण्यात आलेत, असं मंत्रालयाचं म्हणणं आहे.\n\nया नवीन नियमांनुसार सोशल मीडियासह सर्व मध्यस्थांना ड्यू डिलिजंस म्हणजेच योग्य ती खबरदारी बाळगावी लागेल आणि त्यांनी असं करण्यास नकार दिला तर त्यांना कायद्याने दिलेली सुरक्षा मिळणार नाही. तसंच नवीन नियमानुसार मध्यस्थांना तक्रार निवारण यंत्रणा उभारायची आहे आणि यूजर्स विशेषतः महिला यूजर्सची ऑनलाईन सुरक्षितता आणि प्रतिष्ठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी मध्यस्थांवर येते. या नियमांनुसार बेकायदेशीर माहिती काढून टाकण्याची जबाबदारीही मध्यस्थांचीच असेल. तसंच त्यांना यूजरला आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी लागेल आणि एक ऐच्छिक यूजर फॅक्टचेक सिस्टिम स्थापन करावी लागले. \n\nज्या सोशल मीडिया मध्यस्थांचे 50 लाखांहून जास्त यूजर्स आहेत त्यांनी नियमांचं पालन सुनिश्चित करण्यासाठी चीफ कम्प्लायंस ऑफिसर नेमावा, असं सरकारचं म्हणणं आहे. \n\nत्यासोबतच या मोठ्या मध्यस्थांना कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांसोबत चोवीस तास समन्वय ठेवण्यासाठी नोडल संपर्क अधिकारी आणि एका तक्रार निवार अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल. या पदांवर केवळ भारतीय व्यक्तींचीच नेमणूक करावी, असंही सरकारचं म्हणणं आहे. तसंच मिळालेल्या तक्रारींचा तपशील, तक्रारींवर केलेली कारवाई आणि मध्यस्थांनी सोशल मीडियावरून काढून टाकलेल्या माहितीचा तपशील, या सर्वांची माहिती असणारा मासिक अहवाल प्रकाशित करावा, असंही नवीन नियमांमध्ये म्हटलेलं आहे. \n\nनवीन नियम का आखण्यात आले?\n\nनवीन नियम डीजिटल प्लॅटफॉर्मच्या सामान्य यूजर्सना त्यांच्या तक्रारींचं निवारण करण्यास आणि त्यांच्या हक्कांचं उल्लंघन झाल्यास त्याविरोधात दाद मागण्यासाठी बऱ्याच अंशी सशक्त बनवतील, असं सरकारचं म्हणणं आहे. \n\nसोशल मीडिया मध्यस्थांच्या विकासाचं म्हणाल तर त्यांची भूमिका आता शुद्ध मध्यस्थाची भूमिका निभावण्यापर्यंत मर्यादित राहिलेली नाही, ते बरेचदा प्रकाशकाच्या भूमिकेत जातात आणि नवीन नियम (ये नियम 'उदार स्व-नियामक ढांचे के साथ उदार..."} {"inputs":"...टलं की नातेवाईक किंवा लोक त्यांना विचारायचे, तू अंध आहेस, तुला काय करायचंय? लग्नाच्या बाबतीत तर अधिकच तिखटपणे हा प्रश्न त्यांना विचारला गेला. अखेर नात्यातल्याच एकाशी त्या विवाहबद्ध झाल्या. \n\nदिव्यांग महाविद्यालयाची स्थापना\n\nसंस्थेचं काम सुरू असताना 2014 साली पुण्यातल्या काही अंध-अपंग मुली संपर्कात होत्या. पुण्यातल्या एका जाहिरातीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं. दिव्यांगांना व्यावसायिक मदत मिळेल ही जाहिरात पाहून 52 अंध मुली आल्या होत्या. त्यांच्याशी बोलताना जाई खामकरांना जाणवलं की त्या ज्या हॉस्टे... उर्वरित लेख लिहा:","targets":"महाविद्यालयात गेल्या वर्षी बी.ए.साठी प्रवेश घेतला. नॅब म्हणजेच नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड या संस्थेच्या मदतीने तिने दहावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. \n\nनंतर मुंबईतल्याच एका कॉलेजमध्ये अकरावी-बारावी केलं. मुंबईसारख्या ठिकाणीही अंध विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएट व्हायचं असेल तर सोपं नाही असं सुचिताला वाटतं. \n\n\"मुंबईत शिकताना ग्रॅज्युएट होऊन स्वतःच्या पायावर उभं राहीन का याचा आत्मविश्वास मला नव्हता, तो आता शिरूरला शिकताना मला जाणवतोय.\" \n\nसुचिताचे वडील जालिंधर मोकाशी सांगतात- \"मुलीला कसं शिकवायचं हा प्रश्न माझ्यासमोर होता. मुलगी असल्याने तिच्या सुरक्षेचा प्रश्नही होता. जाई खामकर यांचं महाविद्यालय आणि हॉस्टेल पाहिलं आणि मी निश्चिंत झालो. त्या ज्या तळमळीने शिक्षण संस्था उभी करतायत, त्याचा मला कौतुक आहे आणि अभिमानही. \n\nपण सध्या कोरोनाच्या काळात हॉस्टेल सुरू करायला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईन सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकणं सुरू आहे. इंटरनेटची सुविधा सगळ्याच मुलांकडे नसल्याने त्यांना ऑडियो लेक्चर पाठवली जातायत. \n\nया महाविद्यालयात प्रवेश विनामूल्य आहे, पण हॉस्टेलची फी भरावी लागते. तसंच 80 टक्के विद्यार्थी अंध-अपंग तर 20 टक्के सर्वसाधारण विद्यार्थी अशी प्रवेश मर्यादा आहे. त्या म्हणतात- \"आपल्या शिक्षणव्यवस्थेत एबल आणि डिसेबल मुलं असा गॅप पडलाय.\" \n\nसामान्य आणि अपंग मुलांमध्ये दरी ?\n\n\"टेक्नॉलॉजी आली, सहाय्यक तंत्रज्ञान आलं. सॉफ्टवेअर, मॅग्निफायर, साईन लँग्वेज इंटरप्रिटरच्या माध्यमांचा या विद्यार्थ्यांना उपयोग होत असतो. या तंत्रज्ञानाच्या मदतीने ते परीक्षाही देऊ शकतात. पण आपल्याकडे हे तंत्रज्ञान अभ्यासक्रमात प्रभावीपणे वापरलं गेलं नाही. आणि शिक्षकांना तशा प्रकारचं प्रशिक्षणही दिलं गेलं नाही.\n\n(Inclusive Education) सर्वसमावेशक शिक्षणातली ही मोठी त्रुटी आहे. त्यामुळे सामान्य मुलं आणि अपंग मुलं अशी दरी निर्माण झालीये.\"\n\nसर्वसमावेशक शिक्षण या संकल्पनेला अर्थापुरतं महत्त्व राहिलंय. पण प्रत्यक्षात भारतात त्याचा वापर नाही, असंही त्या म्हणतात. \n\nजाई खामकर यांनी हेच सर्वसमावेशक शिक्षणाचं धोरण आपल्या संस्थेत प्रत्यक्षात राबवण्याचं ठरवलंय. त्यासाठी सरकार पातळीवर दिव्यांगासाठी स्वतंत्र शैक्षणिक धोरण असावं असं त्यांना वाटतं.\n\nआता पुढे जाऊन त्यांना दिव्यांगांसाठी असंच सर्वसमावेशक..."} {"inputs":"...टवर्तीय म्हणून संबोधलं जातं. बीरभूम टीमसीचे ते जिल्हा प्रमुख आहेत. \n\nबीरभूममध्ये कार्यकर्ते बलात्कार करण्याची धमकी देतात, या आरोपावर बोलताना त्यांनी बीबीसीला सांगितलं की, \"असं काही होत नाही. हे सगळं खोट आहे. तुम्ही बीरभूम आणि घरांना भेटी द्या. तुम्हाला असं काहीही ऐकायला मिळणार नाही. असं कुणी म्हणत असेल तर मी राजकारण सोडून देईन.\"\n\n\"बीरभूम जिल्ह्यात विधानसभेचे 11 मतदारसंघ आहेत आणि इथे कधीच हिंसाचार झालेला नाही. सर्व लोक शांततेनं राहतात. हिंसेच्या ज्या काही छोट्या घटना घडल्या त्याला भाजप जबाबदार आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीडियालाही आम्ही जवळ नाही येऊ द्यायचो,\" विकास पुढे सांगतात. \n\nलोकांची ओळख पक्षानुसार होते \n\nसुरेश सांगतात, जे लोक आधी हे काम सीपीआय(एम)साठी करत असत आज तेच लोक हे काम टीएमसीसाठी करत आहेत. \n\nबदलत्या निष्ठा आणि पश्चिम बंगालमधल्या राजकीय हिंसेचा संबंध स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या हजारो कोटी रुपयांच्या बजेटवर कब्जा मिळवणं आणि भतकाळातल्या राजकीय ढाच्याशी कनेक्ट राहणं यांच्याशी आहे. \n\nपश्चिम बंगालच्या लोकसंख्येनुसार, इथे उद्योग आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित संधी कमी आहे. त्यामुळे इथल्या लोकांचं राजकीय पक्षांवरचं अवलंबित्व जास्त आहे.\n\nकोलकत्यातले राजकीय विश्लेषक डॉ. मइदुल इस्लाम पश्चिम बंगालला 'सिंगल पार्टी सोसायटी' असं संबोधतात, जिथे डाव्यांनी 33 वर्षं राज्य केलं आणि आता तृणमूल 7 वर्षांपासून करत आहे. \n\nपश्चिम बंगालमध्ये लोकांना ते कोणत्या राजकीय पक्षाशी जोडलेले आहेत यावरून ओळखलं जातं. त्यांचं हिंदू अथवा मुसलमान असणं मागे ढकललं जातं. \n\nनिवडणुकीत पराभव म्हणजे कोटींचं नुकसान\n\nमुलींसाठी सरकारी सुविधा मिळवणं असो, सरकारी नोकरी मिळवणं असो, जोवर पक्ष सोबत नसतो सुविधा मिळवणं सोप काम नसतं. पक्षासोबतचा लोकांचा हा कनेक्ट सीपीएमच्या काळापासूनच आहे. \n\nराजकीय विश्लेषक मइदुल इस्लाम\n\nजिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत मिळून बनलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं बजेट कोट्यवधी रुपयांचं असतं. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातात. कारण निवडणुकीत पराभव झाला म्हणजे कोटयवधींचं नुकसान होतं. \n\n\"या निवडणुकांत खूप काही पणाला लागलेलं असतं त्यामुळे हिंसाही खूप जास्त आहे,\" डॉ. इस्लाम सांगतात. \n\nपुरुलिया जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते त्रिलोचन महतो और दुलाल कुमार यांचा मृत्यू म्हणजे राजकीय हिंसेचे उदाहरण आहे, असं त्यांचे कुटुंबीय सांगतात. \n\nराजकीय हत्या \n\nत्रिलोचन महतो यांचा मृतदेह एका झाडाला लटकलेला दिसून आला तर दुलाल कुमार यांचा एका वीजेच्या तारेवर. स्थानिक पोलीस आणि प्रशासन मृत्यूमागच्या कारणांवर शांत आहेत. \n\nकोलकातापासून पुरुलियापर्यंत रस्ते, टोल प्लाझा, दुकानं तृणमूलच्या झेंड्यांनी सजलेले दिसत होते. पण पुरुलियात प्रवेश केल्यानंतर भाजपचं निवडणूक चिन्ह कमळ हे घरांवर, दुकानांवर दिसत होतं. दुलाल यांच्या ढाभा या गावाजवळच 18 वर्षीय त्रिलोचन यांचं सुपर्डी गाव आहे. \n\nहरिराम महतो\n\nत्रिलोचन मेहता..."} {"inputs":"...टातल्या बाळाचा मृत्यू \n\nआयेशाचे वडील लियाकत मक्रानी यांनी आरोप केलाय की आरिफ आणि त्याच्या कुटुंबाने त्यांच्याकडे 10 लाख रुपयांची मागणी केली. \n\n\"आयेशा गरोदर होती तेव्हा तिच्या सासरच्यांनी 10 लाख रुपये आणण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला. मी त्यांना विनवणी करून सांगितलं की माझ्याकडे 10 लाख रूपये नाहीत तेव्हा ते आयेशाला माहेरी सोडून निघून गेले.\" \n\nआयेशा आणि आरिफ खान यांच्या लग्नाचं प्रमाणपत्र\n\nतिच्या सासरचे आपल्याला आणि आपल्या मुलांना खूप घाण घाण बोलले असंही लियाकत सांगतात. \"जेव्हा आयेशामध्ये पडली आणि त... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेल. आम्ही तिला घरी परत यायला राजी केली. ती म्हणाली मी घरी येते, पण शेवटी तिने तिला हवं तेच केलं. आम्हाला पोलिसांचा फोन आला की आयेशा आम्हाला सोडून गेलीये.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...टाबरोबरचे संबंध बिघडले. \n\nत्यानंतर जिहादी गटांचेही पाकिस्तानच्या बाजूचे आणि पाकिस्तानच्या विरोधात असलेले असे दोन उपगट पडले. पाकिस्तान विरोधी गटांनी पाकिस्तानवर वेळोवेळी हल्ला करत तिथल्या हजारो नागरिकांना ठार मारलं. तर पाकिस्तानच्या बाजूने असलेला गट पाकिस्तानशी निष्ठावान राहिला. या गटाने अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन फौजाशी तर काश्मीरमध्ये भारतीय फौजांशी आपला लढा कायम ठेवला.\n\n'जमात उद दावा' आणि 'जैश ए मोहम्मद'चे नेते पाकिस्तानशी निष्ठा राखून राहिले. पाकिस्तान विरोधी गटांनी या गटातल्या अनेकांचा पराभव क... उर्वरित लेख लिहा:","targets":"मात्र 'जैश' किंवा 'जमात उद दावा' या संस्थांवर कारवाई केल्यास हिंसाचार उफाळण्याची भीती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांना वाटते.\n\nमागच्या वर्षी काही निरीक्षकांनी या संस्थांमधील काही लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याची कल्पना मांडली होती.\n\nराजकारणातही शिरकाव \n\nत्यानंतर काही दिवसांनी झालेल्या निवडणुकीत 'जमात उद दावा'चा संस्थापक हाफिज सईद याने एका राजकीय पक्षाची स्थापना केली होती. या निवडणुकीत त्याला एकही जागा मिळवता आली नाही. या संघटनेवर कारवाई करणं 'जैश'पेक्षा सोपं आहे. \n\nगेल्या काही वर्षांत सईद याने रुग्णवाहिका आणि आरोग्याच्या इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी बहुतांश सेवा आता सरकारतर्फे चालवल्या जातात. पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ पीस स्टडीजचे निरीक्षक अमीर राणा यांच्या मते सरकारला सईद प्रत्युत्तराची फारशी चिंता नाही. जमात उद दावाने मात्र कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nत्याचवेळी राणा यांनी बीबीसीला सांगितलं की 'जैश'कडून प्रत्युत्तर दिली जाण्याची भीती अधिकाऱ्यांना वाटते. 'जैश'वर बंदी आल्यानंतर त्यांनी तत्कालीन लष्करशहा परवेज मुशर्रफ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता.\n\nपाकिस्तानी लष्कर आणि काही राजकीय नेत्यांमध्ये नुकतीच एक बैठक झाली. या बैठकीत लष्कराने कट्टरवाद्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्याचं सूत्रांनी बीबीसीला सांगितलं. मात्र त्यांची संख्या प्रचंड असल्याने सगळ्यांचा नायनाट करता येणार नाही. त्यामुळे काहींना मुख्य प्रवाहात आणण्याची सूचनाही लष्कराने केली आहे. \n\nया लोकांसाठी मूलतत्त्ववादापासून दूर नेणारी केंद्र स्थापन करावीत, त्यांच्यासाठी नोकऱ्या शोधाव्यात अशा प्रकारचे प्रस्ताव होता. इतकंच काय तर त्यांचा अर्धसैनिक म्हणून वापर करावा अशीही सूचना करण्यात आली होती. \n\nएका ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी बीबीसीला सांगितलं की पाकिस्तानला आता कळून चुकलंय की समांतर लष्कराच्या वापराचा विपरित परिणाम होत आहे. मानवाधिकार उल्लंघनाचा भारताचा आरोप त्यांनी नाकारला तसंच शक्यतो शांततेने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य असल्याचं ते म्हणाले.\n\nपाकिस्तान सरकारने मदरसे, शाळा आणि कट्टरवाद्यांना ताब्यात घेतल्यामुळे त्यांना मुख्य बातम्यांमध्ये स्थान मिळालं खरं, मात्र आता ते पुढे काय करतात ते जास्त महत्त्वाचं. त्यांना खरंच शिक्षा दिली जाईल का? सीमेवर कारवाया करण्यापासून त्यांच्यावर बंदी आणली जाईल का? मुख्य प्रवाहात आणणं म्हणजे..."} {"inputs":"...टारू समजून, मुलांना पकडून विकणारी टोळी समजून, भानामती करणारे, जादूटोणा करणारे असा आरोप करून अत्याचार करण्यात आले आहेत. \n\nराईनपाडा गावातली ही बातमी कळताच आपली मंडळी जी बाहेरगावी भिक्षुकीसाठी गेली त्यांना लवकरात लवकर आपल्या गावी परत येण्याविषयीचे निरोप पाठवले गेले.\n\nसमाजातील अनेक जण कपडे आणि कपाळी भस्म गुलाल लाऊन वेषांतर करून अनेक गावोगावी फिरत होते. त्यांना सध्यातरी बाहेर फिरायला जाऊ नये अशी विनंती करण्यात येऊ लागली आहे. \n\nशिवकाळापासून इतिहास\n\nमहाराष्ट्रात या नाथपंथी डवरी गोसावी समाजाची लोकसंख्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ण महाराष्ट्रात ७०० ते ८०० पेक्षा अधिक लोक सरकारी नोकरीत नसतील. स्त्रियांचं शिक्षणातलं प्रमाण नगण्य आहे. उदरनिर्वाहाचं दुसरं साधन नसल्यामुळे हा समाज भिक्षा मागत असला तरी आता उदरनिर्वाहाची दुसरी साधनं शोधावी लागतील. भिक्षेकरी बांधवांकडे इतर समाजातील मंडळी भोंदू, लुटारू आणि चोर या भावनेतून पाहायला लागलेले आहेत. \n\nभिक्षा मागणे बंद करा!\n\nत्यामुळे भिक्षेकरी बांधवांनो, आता भिक्षा मागणं बंद करावं लागेल. भिक्षेकरी बांधवांनी वेळीच सावध होऊन आणि काळाची पाऊलं ओळखून परावलंबित्वाची कास सोडून स्वावलंबनाची कास धरणं हिताचं ठरणार आहे. \n\nभिक्षा मागण्याच्या व्यवसायात कधी जिवघेणा हल्ला होईल आणि त्यामध्ये स्वतःचा जीव जाईल, हे सांगता येणार नाही. एकवेळ कष्ट करून पोट भरणं हे प्रगतीचं लक्षण ठरू शकतं. पण भिक्षा मागून पोट भरणे हे खऱ्या प्रगतीचं लक्षण ठरत नाही, ते अधोगतीचंच लक्षण ठरत असतं.\n\nकधीकधी धाडसी निर्णय घ्यावे लागतात, रस्त्यावर उतरून किंवा मिळेल त्या मार्गानं झालेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवून क्रांती केल्याशिवाय पर्याय नसतो. जुने जातीचे व्यवसाय सोडल्याशिवाय नव्या संधीची द्वारं दिसणार नाहीत. \n\nडवरी गोसावी समाजाचे प्रश्न विविधांगी आहेत.\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला मेलेली ढोरे ओढून नेण्याचा आणि ती न खाण्याचा सल्ला दिला. त्यानं होणारी आर्थिक झळ समाजाला सोसायला लावली. पण जातीच्या चिकटलेल्या खुणा पुसण्याचा प्रयत्न केला. त्याला यश आलं. हाच कित्ता गिरवावा लागेल. \n\nसोबतच सरकारकडे आपला न्याय्य हक्क मागावा लागेल. मी तर म्हणेन सरकारनं या समाजाची सक्तीनं भीक बंद करावी. खास बाब म्हणून शासकीय-निम शासकीय विभागात नोकरी देण्याचे प्रयत्न करावेत. त्यांच्यातील कौशल्य ओळखून त्या-त्या प्रकारची मदत करावी. या गटासाठी असलेल्या वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाचा निधी वाढवावा. \n\nजातीचा दाखला, प्रमाणित दाखला, रेशनकार्ड, मतदान कार्ड, अधार कार्ड मिळण्याची व्यवस्था करावी. आश्रम शाळा उभाराव्यात, त्या सदृढ असाव्यात, त्यातलं अन्न खाण्यायोग्य असावं. हे झालं तरच पुन्हा एकदा राईनपाडा होण्यापासून आपण रोखू शकू. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...टिव्ह असेल आणि मेळ्यात येणाऱ्या प्रत्येकाला सरकारी नियमांचं पालन करावं लागेल.\n\nपण मेळ्यात आलेल्या साधू-संतांसहित अनेक जणांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.\n\nआता सोमवारी झालेल्या गर्दीनंतर अशी चिंता व्यक्त केली जातेय की, कोरोना व्हायरस हा भाविकांमध्ये वेगानं पसरू शकतो. तसंच तो भाविकांसोबत त्यांच्या गावांमध्ये, शहरांमध्येही जाऊ शकतो.\n\nभारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट आली आहे. देशात अनेक ठिकाणी रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत, तर काही ठिकाणी रेमडेसिवीरची कमतरता जाणवत आहे. \n\nमहाराष्ट्रातील स्थिती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...टिव्ह'?\n\nराज्य सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू सक्षमपणे न मांडल्यानेच आरक्षण मिळवण्यात अपयश आल्याची टीका भाजपने केली. तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केलीय.\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याबाबत बोलताना म्हणाले, \"मराठा आरक्षण मिळालं असतं तर त्याचं श्रेय भाजपला मिळालं असतं म्हणून महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला.\"\n\nतर दुसऱ्या बाजूला मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले, \"102 च्या घटनादुरुस्ती... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा देण्यात आले.\n\nघटनेच्या अनुच्छेद 15 आणि 16 नुसार अधिक अधिकार राज्यांना देण्यात आले आहेत.\n\nघटनातज्ञ अॅडव्होकेट श्रीहरी अणे सांगतात, \"102 व्या घटना दुरुस्तीनंतर सामाजिक किंवा शैक्षणिक मागास वर्गाबाबत सूचित करण्याचे अधिकार पूर्वी राज्यांकडे होते. पण ते एका आयोगाकडे देण्यात आले. तो राष्ट्रीय मागास आयोग आहे. त्या आयोगाच्या शिफारशीवर देशाचे राष्ट्रपती त्या वर्गाला शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या नामनिर्देशित करतात.\n\n\"उच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत हा अधिकार राज्याला आणि केंद्राला स्वतंत्रपणे आहे अशी धारणा होती. पण हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर 5 न्यायाधीशांची समितीने हे ऐकलं. त्यापैकी दोघांचं असं मत आहे की, राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांकडे हा अधिकार राहतो. पण तीन न्यायाधीशांनी म्हटलं की, आरक्षणाचा हा अधिकार फक्त केंद्राला आहे.\n\n\"राज्याला कोणता वर्ग कशापद्धतीने मागास आहे याची शिफारस करण्याचा अधिकार आहे. यामध्ये राज्याचे अधिकार संपले असं होतं नाही. एखादा वर्ग आरक्षण मागतोय तर तो कसा पात्र ठरतो हे राज्य सरकारला राष्ट्रीय मागास आयोगासमोर सिद्ध करावं लागतं. त्यानंतर त्यावर निर्णय घेतला जातो. त्यामुळे मराठा समाज हा कसा मागास आहे हे राज्य सरकारला सिद्ध करावं लागेल. मग पुढची प्रक्रीया होऊ शकते.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...टी धाव घेण्यात वाकबगार होता. अंपायरच्या इथे येऊन डावा खांदा मागे नेत रोरावत येणारा वॉटसनचा बाऊन्सर बॅट्समनला अडचणीत टाकत असे. त्याचवेळी फसवे स्लोअरवन, बुंध्यात पडणारे यॉर्कर यामुळे बॉलर वॉटसनचीही धास्ती वाटत असे. कॅचेस, रनआऊट्स, डाईव्ह या आघाडीवरही वॉटसन अग्रेसर होता. \n\nशेन वॉटसन बॉलिंग करताना\n\nकुठल्या ना कुठल्या प्रकारे संघाच्या विजयात त्याचं योगदान असे. एकहाती मॅच काढून देण्याची क्षमता वॉटसनकडे होती. ऑलराऊंडर्सची व्याख्याच अशी की असा खेळाडू जो एखाद्या संघात विशेषज्ञ बॅट्समन किंवा विशेषज्ञ बॉलर... उर्वरित लेख लिहा:","targets":"गाम वगळता वॉटसन आयपीएलचे बारा हंगाम खेळला. राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्स अशा तीन संघांचं त्याने प्रतिनिधित्व केलं. \n\nआयपीएल स्पर्धेत वॉटसनच्या नावावर चार शतकं आहेत. त्याने या स्पर्धेत हॅट्ट्रिकही घेतली आहे. वॉटसनने दोनदा आयपीएल विजेत्या संघाचा अविभाज्य भाग होता. आयपीएल फायलनमध्ये शतक झळकावण्याचा दुर्मीळ विक्रम वॉटसनच्या नावावर आहे. \n\nआयपीएल स्पर्धेत वॉटसनने 145 मॅचेसमध्ये 137.91च्या स्ट्राईक रेटने 3874 रन्स केल्या आहेत. यामध्ये चार शतकं आणि 21 अर्धशतकांचा समावेश आहे. वॉटसनने आयपीएलमध्ये बॉलर म्हणून ठसा उमटवताना 92 विकेट्सही घेतल्या आहेत. त्याच्या नावावर 40 कॅचही आहेत. \n\nयंदाच्या हंगामात वॉटसनला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तो बॉलिंग करत नव्हता. खाली वाकणं, डाईव्ह लगावणं, धावत जाऊन कॅच पकडणं, दुहेरी-तिहेरी चोरणं हे सगळं करताना वॉटसनला त्रास होत होता. गात्रं थकल्याचं जाणवत होतं. \n\nपंजाबविरुद्ध त्याने बॅटचा हिसका दाखवला मात्र ज्योत विझताना मोठी होते तो त्यातला प्रकार होता. संघासाठी शंभर टक्के देऊ शकत नाही लक्षात आल्यावर वॉटसनने थांबण्याचा निर्णय घेतला. \n\nआयपीएल स्पर्धेला मोठं करण्यात वॉटसनचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे या स्पर्धेला, चाहत्यांना वॉटसनची उणीव प्रकर्षाने जाणवेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...टी राहते, पण एकाकी नाही. कारण मला स्वत:ची सोबत आवडते. मी दिवसभर एकटीच राहू शकते. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये एकटं राहावं लागलं, तेव्हा जुळवून घेण्यात काहीच अडचण आली नाही.\" \n\nअर्थात एरवी स्वतःहून एकटं राहणं वेगळं आणि तुमच्यावर जाणूनबुजून समाजापासून दूर राहण्याची वेळ येणं वेगळं, असंही त्या स्पष्ट करतात.\n\nवंदना सांगतात, \"कोव्हिडच्या काळातलं एकटं राहणं हे लादलेलं एकाकीपण आहे. एरवी तुम्ही एकटंच फिरायला जाऊ शकत होता, सध्या तसं काही करताना विचार करावा लागतो. तुम्हाला आईवडिलांना भेटावं, त्यांना मिठी मारावी, म... उर्वरित लेख लिहा:","targets":"के जणांनी त्यांना अनेकदा एकटेपण जाणवत असल्याचं म्हटलं आहे. 75 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या गटात हेच प्रमाण 27 टक्के आहे. \n\nतरुण वयात अनेक भावनिक उलथापालथींना सामोरं जावं लागतं. त्यातच शिक्षण-नोकरीसाठी घरापासून दूर राहावं लागणं, नवीन जागेशी जुळवून घेताना त्रास होणं, ऑफिसमधला संघर्ष, जोडीदार शोधण्याचा किंवा लग्नाचा दबाव, समजून घेतील अशा मित्रांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे हा एकटेपणा वाटू शकतो. \n\nअर्थात, हे सर्वेक्षण ऑनलाईन होतं आणि ज्यांना एकटं वाटतं ते इथे व्यक्त होण्याचं प्रमाण जास्त असू शकतं. पण एकटेपणा देश, संस्कृती, जीवनपद्धती, लिंग, वय यांवर अवलंबून नाही, हेच त्यातून दिसून येतं. \n\nसततच्या एकटेपणाची लक्षणं\n\nएकटेपणा ही तसा व्यक्तीसापेक्ष असतो. म्हणजे त्याची कारणं आणि परिणाम व्यक्तीनुसार बदलू शकतात. पण तुम्हाला पुढे नोंदवलेल्या काही गोष्टी सातत्यानं जाणवत असतील, तर ते एकटेपणामुळे घडत असू शकतं. त्यावर मात करण्यासाठी तुम्ही समुपदेशकांची मदतही घेऊ शकता. \n\nएकटेपणाचा सामना कसा करायचा?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...टींचा विचार केला, तर खरंच समान गोष्टींची तुलना आपण करतोय का?\n\nमृत्यूदर\n\nमृत्यूदरावर सध्या सगळ्यांचं लक्ष आहे. पण हा दर काढण्याच्याही वेगवेगळ्या पद्धती आहेत. \n\nपहिली पद्धत - संसर्गाची खात्री झालेल्या रुग्णांची संख्या आणि झालेले मृत्यू याचं प्रमाण. म्हणजे कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या एकूण रुग्णांपैकी किती जणांचा मृत्यू होतो?\n\nपण प्रत्येक देशामध्ये सध्या विविध प्रकारे लोकांच्या चाचण्या करण्यात येत आहेत. युकेमध्ये या विषाणूच्या संसर्गाला सुरुवात झाली तेव्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्याइतपत रुग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"रवण्यात आला. पण वुहानमधल्या मृत्यूंचा आकडा 50 टक्क्यांनी वाढवल्यानंतरही चीनची एकूण आकडेवारी अतिशय कमी आहे. \n\nमग अशावेळी या आकडेवारीवर विश्वास ठेवायचा का?\n\nलोकसंख्या\n\nप्रत्येक देशाची लोकसंख्या अतिशय वेगवेगळी आहे. शिवाय या लोकसंख्येची वैशिष्ट्यं - डेमोग्राफी (Demography) वेगळी आहे. म्हणजे सरासरी वयोमान काय, लोकं कुठे राहतात इत्यादी.\n\nयुके आणि रिपब्लिक ऑफ आयर्लंडमध्ये तुलना करण्यात आली. पण यात अडचण आहे. आयर्लंडमधल्या लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. आणि तिथली मोठी लोकसंख्या ही ग्रामीण भागांमध्ये राहते. \n\nत्यामुळेच दोन संपूर्ण देशांची तुलना करण्यापेक्षा डब्लिन शहर आणि त्याच आकाराची युकेमधील एखादी शहरी काऊंटी यांची तुलना करणं जास्त योग्य ठरेल. \n\nअशाच प्रकारे लंडनची तुलना अमेरिकेचं सगळ्यांत मोठं 'ग्लोबल हब' असणाऱ्या न्यूयॉर्कशी करणं पूर्णपणे योग्य नसलं, तरी त्यातल्या त्यात जवळचं ठरेल. \n\nतुलना करता तिथला वयोगटही समान आहे ना, हे तपासणंही गरजेचं आहे. \n\nयुरोपातल्या देशांमधला मृत्यू दर आणि आफ्रिकेतल्या देशांतल्या मृत्यूंचा दर याची तुलना करून चालणार नाही. कारण आफ्रिकेतल्या देशांमधल्या तरूण लोकसंख्येचं प्रमाण तुलनेने जास्त आहे. \n\nआणि कोव्हिड 19 मुळे वयाने जेष्ठ असणाऱ्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. \n\nआरोग्य यंत्रणा\n\nयुरोप आणि आफ्रिकेतल्या तुलनेबाबत आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे युरोपातल्या आरोग यंत्रणा या आफ्रिकेतल्या बहुतेक देशांपेक्षा जास्त आर्थिक पाठबळावर उभ्या आहेत. \n\nकोरोना व्हायरसचा देशात किती प्रादुर्भाव आहे, आरोग्य यंत्रणा कशी आहे याचाही परिणाम आकडेवारीवर होतो. शिवाय या देशामध्ये सोशल डिस्टंन्सिंग कितपत पाळलं जातंय, विविध संस्कृती याच्याशी कसं जुळवून घेतात, हे देखील महत्त्वाचं आहे. \n\nसाथीचा रोग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा महत्त्वाची असली, तर प्रत्येक देशात ती वेगवेगळी आहे. \n\n\"लोक स्वतःहून उपचार घ्यायला पुढे येतात का, हॉस्पिटलमध्ये पोहोचणं किती सोपं आहे, चांगले उपचार घेण्यासाठी खर्च करावा लागणार का? या गोष्टी जागेनुसार बदलतात,\" युनिव्हर्सिटी ऑफ साऊदम्पटनचे प्राध्यापक अँडी टाटेम सांगतात. \n\n'Comorbidity' म्हणजे रुग्णाला असणाऱ्या डायबिटीज, हृदयरोग, उच्च रक्तदाब यासारख्या व्याधींचा परिणाम शरीरावर होणं. एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्यापूर्वी हे आजार असू शकतात. त्यामुळे परिस्थिती अवघड होऊ शकते...."} {"inputs":"...टीव्ह आल्यानंतर आपण देशातल्या सगळ्या लोकांसाठी असलेल्या कोव्हिड-19 हेल्पलाईनला प्रथम संपर्क करा. या राष्ट्रीय हेल्पलाईनचा नंबर आहे +91-11-23978046 (मोबाईलवरून लावताना 011 डायल करावा). या हेल्पलाईनवर कॉल केल्यावर आपण आपला रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती द्यावी. ते आपली माहिती लिहून घेतात आणि आपल्याला आपण देशातल्या ज्या जिल्ह्यांत, तालुक्यात राहतो तिथल्या जिल्हा आरोग्य कार्यालयाशी जोडून देतात. जोडून देताना फोन लागला नाही, तर तिथला नंबर आपल्याला देतात. \n\nतसंच, जर तुमची परिस्थिती गंभीर असेल तर ते आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता. तिथून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात \/ तालुक्यात कुठे उपचार घ्यायचे याची माहिती मिळेल.\n\nतसंच, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या या लिंकवर आपल्याला योग्य ती माहिती मिळेल.\n\n6) आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अशावेळी असायला हरकत नाही. हे अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती नसली तरी केंद्र सरकारने हे अॅप प्रत्येकाने डाऊनलोड करावे अशी विनंती केली आहे. या अॅपमध्ये आपण सेल्फ असेसवर किंवा आपण कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याच्या ऑप्शनवर क्लिक करावे. इथे आपण कोव्हिड-19 पॉझिटीव्ह असल्याची माहिती द्यावी. जेणेकरून सरकारला आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आपल्या परिसरात एकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळेल.\n\n7) कोरोना बाधित झालेला आहात आणि दुर्दैवाने आपल्याकडचे सरकारी आरोग्य केंद्र पूर्णपणे भरलेले असेल तरीही घाबरून जाऊ नका. आपल्याला त्या सरकारी केंद्रातूनच कोणत्या खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार मिळतात याची माहिती मिळू शकेल. तशी माहिती त्या आरोग्य केंद्राने देणं हे त्यांना बंधनकारक आहे. त्यामाहितीच्या आधारे आपण खासगी हॉस्पिटलमध्येही भरती होऊ शकता.\n\n8) त्याचबरोबर केंद्र सरकारच्या https:\/\/www.mygov.in\/covid-19 या पोर्टलवर जाऊन लाईव्ह हेल्प डेस्कवरून जाऊन आपण कुठून उपचार मिळवायचे याची संपूर्ण माहिती मिळवू शकता.\n\n9) कोरोना बाधित म्हणून न्यूनगंड बाळगून किंवा घाबरून जाण्यापेक्षा वर उल्लेखिलेल्या उपायांचा वापर केलात तर आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळेल आणि आपण लवकर उपचार घेऊ शकाल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...टुंबाचं आणि चाहत्यांचं मी सांत्वन करतो, ओम शांती, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला श्रद्धांजली वाहिली आहे.\n\n'आता तू क्रिकेटपटू म्हणूनही खेळू शकशील'\n\nक्रिकेटपटू किरण मोरे यांनीही सुशांतबद्दल आठवणी सांगताना तो अत्यंत मेहनती असल्याचं सांगितलं. त्यांनी महेंद्रसिंग धोनीची भूमिका साकारण्यासाठी त्याला प्रशिक्षण दिलं होतं. सुशांत सिंग कधीही न डगमगता मेहनत करत राहिला असं त्यांनी सांगितलं. \n\n\"माझ्यासाठी हा क्षण व्यक्तीशः धक्कादायक आहे. मी सुशांतला महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेसाठी ट्रेनिं... उर्वरित लेख लिहा:","targets":"काकी होत जातो. कुटुंबांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. आधार देणं गरजेचं आहे.\" अशा शब्दांमध्ये अभिनेते नितिश भारद्वाज यांनी आपल्या भावना माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी केदारनाथ सिनेमासाठी सुशांतबरोबर काम केलं होतं.\n\nअक्षय कुमारनेही त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. \n\nखरंतर या बातमीमुळे मला धक्का बसला आहे, मी निशब्द आहे. मला आठवतंय सुशांतचा 'छिछोरे' सिनेमा पाहिल्यानंतर मी साजिदला फोन करुन सांगितलं होतं की मला हा सिनेमा पाहताना खूप मजा आली आणि या चित्रपटाचा एक भाग होयला आवडलं असंत. खूप टॅलेंटेड अभिनेता होता... त्याच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. \n\nपवित्र रिश्ता या मालिकेमध्ये सोबत काम केलेल्या उषा नाडकर्णींनी ABP माझाला प्रतिक्रिया दिली. तेव्हा त्या म्हणाल्या सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून खरंच वाटलं नाही. \n\n\"मला खरच नाही वाटतं. मला आता माझ्या एडिटरचा फोन आला, मला म्हणाला, आई सुशांतनी सुसाईड केलं. मला खरंच वाटलं नाही. मी म्हटलं, दोन दिवसापूर्वी त्याच्या सेक्रेटरी की बॉडिगार्डने सुसाईड केल्याचं मी वाचलं होतं, पण काय झालं असेल या मुलाचं. एवढं चांगलं आयुष्य होतं पुढे. मला तो आई म्हणायचा. मला म्हणायचा, आई कुछ घरसे करके लाओ ना, पण तेव्हा 7 ची शिफ्ट असल्यामुळे शक्य नाही व्हायचं. मजा करायचा, थोडा लाजाळू होता, पण मस्ती ही करायचा. आमची साडे पाच वर्षं सिरीयल चालली. तो दोन वर्षं होता आमच्या सोबत. फार मोठा नव्हता तो. खूप वाईट वाटलं ऐकून.\"\n\nसुशांत सिंहच्या जाण्याने आपल्याला अतोनात दुःख झाल्याचं लता मंगेशकर यांनी म्हटलं आहे. \n\nसुशांत सिंह याच्या आत्महत्येची बातमी ऐकून मला अत्यंत दुःख झाले. आमची कधीही भेट झाली नव्हती. पण त्यांनी धोनी सिनेमात सुंदर अभिनय केला होता. तो विसरणं शक्य नाही. मी त्यांना श्रद्धांजली वाहते, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. अशा शब्दांमध्ये लता मंगेशकर यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.\n\nसुशांत सिंहची पार्श्वभूमी \n\nसुशांत सिंग राजपूत मुळचा बिहारमधील पाटण्याचा. त्याचं कुटुंब बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातलं. आईच्या निधनानंतर त्याने दिल्लीमध्ये शिक्षणासाठी येण्याचा निर्णय घेतला. अभिनयाच्या आवडीमुळे तो आपलं अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करु शकला नव्हता. \n\nत्यानंतर त्याच्या कुटुंबानं मुंबईत येण्याचा निर्णय घेतला. 2008 साली किस देस मे मेरा दिल नावाच्या मालिकेतून त्याची छोट्या..."} {"inputs":"...टे नाही, दुसरा देश वेगवान डावपेच रचत आहे. आपलं त्याकडे लक्ष हवं. \n\nभारत आणि चीन संबंध ताणले गेले.\n\nपाकिस्तानात भारताचे माजी राजदूत तसंच चीन आणि भूतानमध्ये माजी राजदूत म्हणून काम केलेले गौतम बंबावाले यांनी सांगितलं की, \"हे वर्ष विलक्षण असं आहे. मे महिन्यानंतर घडामोडींनी वेग धरला आहे. अचानक आपण एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करत आहोत असं वाटू लागलं आहे. \n\nहे असे मुद्दे आहेत ज्यावर काम करायला हवं असं सरकारला आधीपासून वाटत असेल. आता हळूहळू गोष्टींनी वेग पकडला आहे. आता जो पॅटर्न तयार झाला आहे ती स्थिती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ले आहेत. महिंदा राष्ट्राध्यक्षपदी होते तेव्हा श्रीलंका आणि चीन यांचे संबंध चांगले होते. पाकिस्तान चीनला नेहमीच साथ देत आला आहे. \n\nभारताने कसे डावपेच रचावेत?\n\nवर्ल्ड बँकेच्या मते 2019च्या अखेरीस, चीनचा जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पन्न 14.34 ट्रिलियन डॉलर एवढं होतं. त्याच्या तुलनेत भारताचा जीडीपी 2.87 ट्रिलियन डॉलर एवढा होता. \n\nयाचा काय अन्वयार्थ घ्यावा हे समजणं कोणासाठीही कठीण नाही. \n\nभारत चीनप्रमाणे योजनांची कार्यवाही करू शकतो का?\n\nबंबावाले सांगतात, \"चीनकडे जेवढा पैसा आहे तेवढा आपल्याकडे नाही याची भारताला जाणीव आहे. चीनप्रमाणे आपण योजना वेगवान पद्धतीने राबवू शकत नाही याचीही भारताला कल्पना आहे. अशावेळी भारताने काय करावं? भारताने आपल्या ताकदीचा अधिक चांगल्या पद्धतीने उपयोग करायला हवा जेणेकरून शेजारी राष्ट्रांशी अधिक सक्षम आणि सक्रिय बनवेल. कार्यदक्षतेचा अर्थ केवळ प्रकल्प लागू करणं एवढाच नाही तर डावपेचही कुशल असायला हवेत असा आहे\".\n\nते समजावून सांगतात, कुशल दृष्टिकोनानुसार नेपाळशी नकाशावरून जो वाद झाला, नेपाळने नवीन नकाशा प्रसिद्ध केला. गोष्टी इथपर्यंत गेल्याच नसत्या. \n\nप्रादेशिक प्रकल्पांसाठी बाहेरील देशांची मदत घेऊन काम करणं हा भारताचा नवा दृष्टिकोन आहे. \n\nबंबावाले यांनी कोलंबो बंदराचं उदाहरण दिलं. कोलंबो बंदराच्या विकासासाठी भारत आणि जपान यांनी संयुक्तपणे काम केलं. \n\n'भारतानं इतर देशांना कर्ज देऊन चांगलं काम केलंय'\n\nएका सरकारी अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं की, \"अनेक देशांनी चीनने घातलेल्या अटींबाबत साशंकता व्यक्त केली आहे किंवा चीनबरोबरचे संबंध कमी केले आहेत. मात्र अनेक देश गुंतवणुकीचे भुकेले आहेत. भारताने सक्रिय होत, देशांना कर्ज देऊन चांगलं काम केलं आहे. मात्र योजना लागू करणं आणि अंतिम निकाल याबाबतीत भारत पिछाडीवर आहे. \n\nआपले सर्व प्रकल्प विलंबाने सुरू आहेत. हे प्रकल्प जेव्हा पूर्णत्वास जातील तेव्हाही बरंच काम बाकी असेल. देखभाल करण्यासाठी सक्षम यंत्रणा आहे. भारताची कामगिरी सुधारण्यासाठी ही यंत्रणा विकसित केली जात आहे\".\n\n60 देशात अजूनही भारताचं दूतावास नाही\n\nभारताचे माजी परराष्ट्र सचिव श्याम शरण सांगतात, एकामागोमाग एक परराष्ट्र सचिवांनी हेच सांगितलं की भारताने डावपेचांसाठी अधिक संसाधनांची आवश्यकता आहे. यामध्ये राजनैतिक अधिकाऱ्यांची संख्या आणि त्यांना देण्यात येणारं प्रशिक्षण यांचाही..."} {"inputs":"...टेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत या डॅशबोर्डवर दिलेल्या माहितीनुसार पुणे जिलह्यात एकूण 19592 खाटा या कोव्हि़ड रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यातील 6512 इतक्या खाटा सध्या रिकाम्या आहेत. तर आयसोलेशनच्या 5544, ऑक्सिजनच्या 751, आयसीयू परंतु व्हेंटिलेटर नसलेल्या 175 आणि व्हेंटिलेटर उपलब्ध असलेल्या 42 खाटा रिकाम्या असल्याचे दाखविण्यात आलं आहे.\n\nपांडुरंग रायकर यांना योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप का झाला?\n\nटीव्ही 9 या वृत्तवाहिनेचे पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे 2 सप्टेंबर रो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा नातेवाईकांनी दिलेला डबा त्यांच्यापर्यंत पोहचविण्यात आला होता तसेच त्यांनी जेवण देखील केले होते. त्यांच्यावर कोव्हिड - 19 च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसारच उपचार करण्यात आले. \n\nपुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात रुग्णांच्या नातेवाईकांच्या तक्रारी आणि इतर त्रुटींचा उल्लेख आहे. कोव्हिड सेंटरमध्ये कर्मचारी वर्गासह अनेक सुविधा नसल्याचं महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे. \n\nयावर काय उपाययोजना आणि तरतुदी होणार आहेत असं विचारण्यासाठी बीबीसी मराठीने विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अद्याप त्यांच्याकडून प्रतिक्रिया आलेली नाही. प्रतिक्रिया आल्यानंतर ही बातमी अपडेट करण्यात येईल. \n\nतात्काळ कारवाई करण्याचे आदेश\n\nकोरोनाबाबतची आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी पुण्यात घेतली. त्यावेळी ते म्हणाले \"पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरबाबतच्या काही तक्रारी आल्या आहेत. मी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तेथील व्यवस्थापन पाहण्यास दिले आहे त्यांना जर ते व्यवस्थित जमत नसेल तर त्यावर तात्काळ कारवाई करावी. \n\nतसेच गरज पडल्यास नवीन डॉक्टरांची टीम तैनात करावी. रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांच्या तब्येतेची माहिती मिळावी यासाठी कोव्हिड सेंटरमध्ये कॅमेरा बसवून बाहेरच्या बाजूला स्क्रीन लावण्यात यावा असे आदेशसुद्धा देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील रुग्णवाहिकांची माहिती एकाच ठिकाणी मिळेल अशी सोय करण्यात येत आहे.\"जम्बो सेंटर सुरू करण्यास घाई झाली का या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले, \"जम्बो कोविड सेंटर सुरू केल्यानंतर काहींना वाटलं की टप्प्याटप्प्याने तेथे रुग्ण दाखल होतील. परंतु तेथे दोन तीन दिवसांमध्ये 300 ते 400 रुग्ण दाखल झाले. ससूनमध्ये देखील कोरोनासाठीची इमारत टप्याटप्याने सुरू केली.\n\n तेथे पूर्ण क्षमतेने रुग्ण दाखल झाल्यानंतर ऑक्सिजनबाबत काही अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्याचे दुरुस्तीचे काम हाती घेऊन तेथील काही रुग्ण जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये हलवण्यात आले.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...टेशनवरून चार ट्रेन सुटणार अशी शक्यता होती. मात्र रेल्वे प्रशासनाकडून याबाबत काहीच ठोस माहिती आली नाही. ट्रेन्स सुटतील या आशेने हजारो लोकं जमा झाले होते. \n\n\"आम्ही त्यांना समजावून पुन्हा घरी जाण्याची विनंती करतोय. रेल्वे प्रशासनाकडून पुढे ट्रेन कधी जाईल याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे आम्ही लोकांना गर्दी करू नका अशी विनंती करतोय.\"\n\nहे मुद्दाम घडवलं जातंय का? \n\nलोकांना ट्रेन सुटेल अशी माहिती मिळणं आणि त्यानंतर ट्रेन न जाणं या गोष्टी जाणून-बूजून करण्यात येत आहेत का? हा प्रश्न राज्यातील सत्ताधाऱ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":". आता मालक पुन्हा घरात घेणार नाही. ट्रेन सुटेल अशी आशा होती. पण, आता पुढील चार दिवस ट्रेन सुटणार नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिलीये. आता मी करायचं काय? आजारी मुलीला घेवून कुठे जाऊ? एक रात्र रस्त्यावर काढलीये. आता पुढचे चार दिवस कसं जगायचं हा प्रश्न आहे.\"\n\nकुटुंबच्या कुटुंब रस्त्यावर\n\nवसई, नालासोपारा, विरार या भागातील हजारो परप्रांतीय वसईमध्ये जमा झालेत. पूर्ण कुटुंब रस्त्यावर येऊन ट्रेनची वाट पाहत आहेत. ट्रेन कधी येईल याची खात्री नसतानाही वाट पहात बसले आहेत.\n\nयाबाबत वसईतील समाधान फाउंडेशनचे हानिफ पटेल म्हणतात, \"रेल्वे प्रशासनाचा गोंधळ कळतच नाही. आम्ही 15 दिवसांपूर्वी 5000 लोकांची लिस्ट दिली आहे. पण, अजूनही ट्रेनबाबत काहीच माहिती मिळत नाही. तुम्हाला ट्रेन देण्यात येईल असं आश्वासन देण्यात येतं. मात्र, प्रत्यक्षात लोकांच्या पदरी ताटकळत बसण्याशिवाय काहीच येत नाही. हजारो लोक जमा होतात, ट्रेनची वाट बघतात. हे लोक कुठे जातील? काय करतील? याचा विचार प्रशासन करत नाही.\"\n\nया मजूरांच्या हाताला मुंबईत काम नाही. अशा परिस्थितीतही केंद्र आणि राज्यात राजकारण सुरू आहे. मात्र या भांडणात जीव जातोय तो सामान्यांचा आणि गरीब मजुरांचा जो आपल्या गावी सुरक्षित पोहोचण्यासाठी धडपडतो आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...टॉप आला आणि मी उतरले. मला वाटतं की सार्वजनिक वाहनांमध्ये धुम्रपान करू नये अशा सूचनांच्या जोडीला खास पुरुषांसाठी नीट बसा अशी सूचनाही लावायला पाहिजे.\"\n\nअपर्णा क्षेमकल्याणी यांनीही त्यांना आलेला अनुभव शेअर केला. \"शाळेत असतांना बस मधून प्रवास करताना हा अनुभव यायचा. टगे मुलं किंवा पुरुष असे बसायचे. सगळे नाही, पण मी अशा लोकांच्या पायावर पाय द्यायचे किंवा गुडघ्याने धक्का मारायचे.\"\n\nबीबीसी मराठीला आलेल्या प्रतिक्रियांमध्ये सगळ्याच जणी म्हणतात की, सगळे पुरुष सारखे नसतात. प्रत्येक पुरुषाला वाईट अर्थानं स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर बसल्यानंतर शेजारच्या सीटवरची जागा सुद्धा व्यापयचे. त्यामुळे अर्थातच महिलांना बसायला जागा कमी मिळायची.\n\nनोव्हेंबर 2014 मध्ये 'सभ्यपणे बसा' अशी मोहिम या ऑथोरिटीनं राबवायला सुरूवात केली. त्यांनी #manspreading हा शब्द स्पष्टपणे कुठेही वापरला नसला तरी त्यांच्या 'मित्रा, पसरू नकोस असा' यासारख्या घोषणा व्हायरल झाल्या. \n\nत्याआधी न्यूयॉर्क मेट्रोच्या प्रवाशांना मोफत वाटल्या जाणाऱ्या एका कम्युनिटी वर्तमानपत्रानं प्रवाश्यांच्या समस्या मांडताना या शब्दाचा वापर केला होता.\n\nमाद्रिदच्या सार्वजनिक वाहनांमध्ये यावर्षी जुन महिन्यात manspreading वर बंदी घालण्यात आली.\n\nडिसेंबर 2014 पर्यंत हा शब्द जगभरात प्रसिद्ध झाला. अमेरिकतल्या प्रसिद्ध टॉक शो मध्ये याची चर्चा व्हायला लागली. टॉम हँक्स सारख्या सेलिब्रिटीवर #manspreading चे आरोप झाले. सोशल मीडियावर महिला पुढे यायला लागल्या. आपले अनुभव मांडायला लागल्या. \n\nयुरोप, आशिया खंडातल्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी हा मुद्दा उचलून धरला. 2014 चं वर्ष संपता संपता एका इंग्लिश दैनिकानं मुंबईतल्या बायकांना कश्याप्रकारे #manspreading चा त्रास सहन करावा लागतो यावर बातमी छापली आणि भारतातही या विषयाला तोंड फुटलं.\n\nबीबीसीनं दिलेल्या वृत्तानुसार 2015 मध्ये या शब्दाचा समावेश Online Oxford Dictionary मध्ये करण्यात आला. या dictionary प्रमाणे manspreading चा अर्थ आहे 'सार्वजनिक वाहनांमध्ये पुरुषांनी पाय फाकवून बसण्याची कृती.'\n\nटीका आणि विरोध\n\nपुरुषांच्या अशा पाय फाकवून बसण्याला विरोध करणाऱ्या स्त्रियांनाही टीकेला तोंड द्यावं लागलं. हा विरोध अवास्तव आहे, आणि पुरुषांना त्यांच्या गुप्तांगाच्या जागी हवा खेळती ठेवण्यासाठी असं बसणं आवश्यक आहे. \n\nपाय फाकवून न बसल्यानं पुरुषांच्या गुप्तांगाला किती त्रास होतो हे बायकांना कधीच कळणार नाही असं स्पष्टीकरणही याला विरोध करणाऱ्या पुरुषांनी दिलं.\n\nयाला समर्पक उत्तर देताना कॅनडातल्या एका स्त्रीवादी पत्रकार आणि लेखिका सारा खान यांनी लिहिलं, \"माझ्याही गुप्तांगाभोवती हवा खेळती राहिलेली मला फार आवडेल. विशेषतः जेव्हा माझी मासिक पाळी सुरू असते आणि माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये पॅड असतं तेव्हा पाय फाकवून न बसल्यां मला किती त्रास होतो हे कोणत्याही पुरुषाला कळणार नाही.\"\n\n\"पण बायकांना शिकवलेलंच असं असतं की, सावरून बसा, मोठ्यानं बोलू नका, कोणाच्या नजरेत येईल असं काही करू नका. आपलं..."} {"inputs":"...टोक्यात राहिला? मी म्हणालो तुमच्या आणि आमच्या लोकांच्या मिंडोमध्ये (लोकांची पातळी) फरक आहे.\" \n\nमिंडोचा शब्दशः अर्थ होतो लोकांची पातळी. पण काही जण याचा अर्थ सांस्कृतिक पातळी असाही लावतात. मिंडोची संकल्पना जपानमध्ये फार जुनी आहे. जपानी लोक इतर लोकांपेक्षा वरचढ आहेत, त्यांची लायकी इतर लोकांपेक्षा चांगली आहे असा अर्थ यातून ध्वनित होतो. या वक्तव्यावरून आता तारो असो यांच्यावर टीकाही होत आहे.\n\nपण तरीही अनेक जपानी लोकांना आणि काही संशोधकांनाही असं वाटतंय की जपानमध्ये काहीतरी खास आहे. कुठलातरी'X' फॅक्टर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला सर्दी झाली तर इतरांना त्रास होऊ नये म्हणून मास्क घालतात.\n\n\"मास्कमुळे अनेक गोष्टींपासून बचाव होतो,पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे काहीतरी काळजी घेण्यासारखं कारण आपल्या आसपास आहे याची लोकांना आठवण राहाते,\" फ्लू स्पेशालिस्ट आणि हाँगकाँगच्या सार्वजनिक आरोग्य कॉलेजचे संचालक केंजी फुकुदा सांगतात.\n\nजपानच्या ट्रॅक आणि ट्रेस व्यवस्थेलाही70 वर्षांचा इतिहास आहे. 1950 साली आलेल्या टीबीच्या लाटेत तिथल्या सरकारने संपूर्ण देशात सार्वजनिक आरोग्य केंद्रं उभारली. या केंद्रांचं मुख्य काम नवीन केसेस शोधणं आणि त्यांची माहिती सरकारला देणं हा होता. ह्युमन कॉन्टॅट ट्रेसिंग आणि आयलोलेशनचं एका विशेष टीमकडून केलं जायचं.\n\nतीन C लवकर शोधले \n\nतज्ज्ञांचं मत आहे की जपानने तीन C - बंद जागा (क्लोज्ड स्पेसेस),गर्दीच्या जागा (क्राऊडेड स्पेसेस) आणि क्लोज कॉन्टॅक्ट स्पेसेस(जिथे लोकांचा जवळून संबंध येतो तशा जागा) -लवकर ओळखले आणि त्यावर बंधन आणली.\n\nक्योटो विद्यापीठातले मेडिकल रिसर्चर डॉ काझुआकी जिंदाई म्हणतात की, देशातले एक तृतीयांश संसर्ग अशा जागांमध्ये उद्भवले.\n\n\"तीन C शोधण्याच्या कामासाठी नियुक्त केलेल्या टीम्सने जिथे लोक एकमेकांच्या खूप जवळ श्वासोच्छास करतात, म्हणजे क्लब्स, कॅरिओकी,जिममध्ये एकत्र व्यायम करणे अशा गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं. सरकारने अशा ठिकाणी लोकांनी जाऊ नये म्हणून देशव्यापी मोहीम चालवली. लोकांना फक्त घरी बसा सांगण्याऐवजी कुठे जाऊ नका हे सांगितल्याने खूप फरक पडला,\" जिंदाई नमूद करतात.\n\nऑफिसेस आणि कामाच्या ठिकाणांना तीन C च्या नियमातून सूट दिलेली असली तरी या मोहिमेमुळे संसर्गाचा दर कमी होईल, परिणामी मृत्यूचा दर कमी होईल आणि लॉकडाऊन लागू करावा लागणार नाही अशी शासनाला आशा होती. सुरुवातीला असं झालंही. पण मार्चच्या मध्यात टोकियोमध्ये मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला. आता या शहराचीही अवस्था मिलान,लंडन,न्यूयॉर्कसारखी होणार असं वाटलं होतं.पण तसं झालं नाही.असं कशामुळे झालं असावं?काही म्हणतात या क्षणी जपान एकदम हुशार ठरलं,तर काही म्हणतात जपानला नशिबानेच वाचवलं. नेमकं काय, कुणालाही माहीत नाही.\n\nवेळेचं महत्त्व\n\nप्रा शिबुया यांच्या मते जपानच्या यशाचं रहस्य, इतर यशस्वी देशांसारखंच, वेळेवर पावलं उचलण्यात आहे. पंतप्रधान शिंझो आबे यांनी 7एप्रिलला देशात आणिबाणी जाहीर केली आणि नागरिकांना घरातच थांबायची विनंती केली.अर्थात घरात थांबण्याचा निर्णय..."} {"inputs":"...ट्टीवर गवत ठेवावं लागतं. गवत असेल तर फास्ट बॉलर्सना साहाय्य मिळू शकतं. \n\nपिंक बॉल\n\nडे-नाईट टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व\n\nऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सात डे-नाईट टेस्ट खेळल्या असून, सगळ्या जिंकल्या आहेत. पहिलीवहिली डे-नाईट टेस्ट अॅडलेड इथल्या अॅडलेड ओव्हल इथे होणार आहे. याच मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट होणार आहे. \n\nऑस्ट्रेलियाने आतापर्यंत अॅडलेड, ब्रिस्बेन, पर्थ इथे डे-नाईट टेस्ट खेळल्या आहेत. टीम इंडियाने एकमेव डे-नाईट टेस्टमध्ये बांगलादेशवर एक डाव आणि 46 रन्सने विजय मिळवला होता. \n\nडे... उर्वरित लेख लिहा:","targets":"न्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ट्यांच्या पद्धतीला औपचारीक स्वरूप देण्यात यश आलं आहे. \n\nब्रिटनमधील सुपरमार्केट कंपनी आस्दाने सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी 'करिअर ब्रेक'ची योजना बनवली आहे. \n\nज्यात तरूण कर्मचाऱ्यांना फिरस्ती करण्यापासून ते अगदी साठीतल्या कर्मचाऱ्यांना आपल्या नातवंडांना खेळवण्यासाठीही सुट्टी मिळते. \n\nसुविधा की दिखावा?\n\nशुक्रवारी रात्री कर्मचाऱ्यांना मोफत बीअर देण्याचा ट्रेंडही आता वाढताना दिसतोय. मात्र तो कर्मचाऱ्यांना फारसा आवडत नी. \n\n'पर्कबॉक्स' नावाच्या कंपनीनं 2300 लोकांचा सर्वे केला, ज्यात त्यांना काय पर्क अर्थात फ... उर्वरित लेख लिहा:","targets":"करणार आहेत. \n\nकंपनीनं नुकतंच स्पष्ट केलं की ऑफिसची जागा आणि नव्या कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगवर होणाऱ्या खर्चात तब्बल 20 कोटी पाऊंडांची बचत झाली. \n\nआठवड्यात केवळ 4 दिवस काम करण्याचेही फायदे आहे. ब्रिटनमधील सायन्स रिसर्च फाऊंडेशन 'द वेलकम ट्रस्ट' या वर्षापासून त्याची ट्रायल करणार आहे. \n\n2018मध्ये न्यूझीलंडमध्ये अशी एक ट्रायल झाली होती. ज्यात स्पष्ट झालं की आठवड्यातून कामाचा एक दिवस वजा केला तर कामाच्या गुणवत्तेत कुठलाही फरक पडलेला नाही. उलट कर्मचाऱ्यांवरील तणाव मात्र नक्कीच कमी झाला आहे. \n\n2018 च्या SHRM च्या सर्वेत 12 टक्के लोकांनी आठवड्यातून 4 दिवस काम करण्याची इच्छा व्यक्त केली. \n\nतंदुरूस्त राहा \n\nकॉर्पोरेट वेलनेसमध्ये नेहमीच मेडिटेशन रूम, मसाज किंवा हेअर कटसारख्या सुविधा दिल्या जातात. \n\nतज्ज्ञांचं म्हणणं आहे की अशा सुविधा कर्मचाऱ्यांना शारीरीकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवण्यासाठी तितक्या महत्त्वाच्या नसतात. \n\nकार्टराइट यांनी ब्रिटनच्या सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी व्यायाम कार्यक्रम, तणावमुक्ती शिबिर आणि संज्ञान चिकित्स यातलं जास्त काय फायदेशीर आहे हे तपासण्यासाठी प्रयोग केला होता. \n\nत्या सांगतात की, \"इतर दोन पर्यायांपेक्षा व्यायामानं दीर्घकाळ फायदा होतो.\"\n\nत्यामुळेच 38 टक्के कंपन्या 'फिटनेस स्पर्धा' का आयोजित करतात, हे समजणं सोपं गेलं. \n\nगेल्या 5 वर्षात कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्य योजनांच्या प्रसारातही तब्बल 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. \n\nअर्थात चांगली प्रकृती म्हणजे केवळ हेल्थकेअर कव्हर होणं नसतं. \n\nउत्तम प्रकृती आनंदाची चावी\n\nकर्मचाऱ्यांना जिम उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांना असं वाटतं की तंदुरुस्तीच कर्मचाऱ्यांच्या आनंदाची चावी आहे. \n\nगाऊल्डेन सांगतात की, \"गेल्या एक दशकापासून कंपन्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि त्यांच्या हितामध्ये जास्त रस घेताना दिसतात.\"\n\nआता त्याकडे मुलभूत सेवा म्हणूनच पाहिलं जात आहे. \n\nकंपन्या जेव्हा काम आणि वैयक्तिक आयुष्य यात बॅलन्स ठेवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा कर्मचाऱ्यांची प्रकृतीही धडधाकट राहते. \n\nअगदी लहान-लहान उपाययोजना करून हे साध्य करता येऊ शकतं. SHRMच्या आकड्यांनुसार गेल्या 5 वर्षात फिटनेस क्लासेसवर कर्मचाऱ्यांना सबसिडी देण्यात तब्बल तीन पटींनी वाढ झाली आहे. \n\nदिवसभराच्या कामानंतर कर्मचाऱ्यांना व्यायामासाठी वेळ देणंही फायद्याचं ठरू शकतं. \n\nकूपर यांच्या मते कर्मचाऱ्यांना जिमचं सदस्यत्व..."} {"inputs":"...ट्र समितीचे प्रमुख असलेल्या रावसाहेबांना राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा आहे. रावसाहेब बेरकी नेते आहेत. ते स्वतःला मोठं करण्याचा संधीच्या शोधात असतात. त्यांच्या राज्यात काँग्रेसच त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी असल्यानं ममतादीदींचा डाव त्यांना भावला. \n\nयेत्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप परत सत्तेवर आली तर रावसाहेब त्याचा हात पकडणार असा आरोप त्यांचे विरोधक आत्तापासूनच करू लागले आहेत. राजकारणात कायमचे शत्रू किंवा मित्र कोणीही नसतात. कायम असतात फक्त हितसंबंध. हे चंद्रशेखर राव यांना चांगलेच ठाऊक आहे. जोपर्यंत स्व... उर्वरित लेख लिहा:","targets":". अशी आघाडी ही कायमच मृगजळ राहणार असं भाजप तसंच काँग्रेस नेते नेहेमी सांगत आले आहेत.\n\nकाँग्रेसला गेल्या लोकसभा निवडणुकीत 543 पैकी अवघ्या 44 जागा मिळाल्यानंतर 'काँग्रेस मुक्त भारत' करण्याची आरोळी मोदींनी बऱ्याचदा ठोकली होती. याकरता इतर पक्षांच्या मदतीनं बऱ्याच युक्त्याप्रयुक्त्या खेळल्या. लोकसभा निवडणूक चार-पाच महिन्यांवर आली असताना काँग्रेस हे वास्तव आहे याची जाणीव भाजपबरोबरच प्रादेशिक पक्षांना देखील झाली आहे.\n\nभाजप हा जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे असा दावा करणारे मोदी-शाह देखील आपली गाठ काँग्रेसशीच आहे हे राहुल गांधींवर सतत निशाणा साधून दाखवून देत आहेत. तिसरी आघाडी त्यांचा खिसगणतीत दिसत नाही.\n\n(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. )\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी वाजपेयींची पंतप्रधान म्हणून नेमणूक केल्याचे पत्र दिले होते, पण डाळ शिजत नव्हती. त्यावेळचे काँग्रेस प्रवक्ते विठ्ठलराव गाडगीळ यांनी त्याला 'थर्टीन डे वंडर' असं टोपणनाव ठेवून भाजपाची शोभा जगभर केली होती.\n\n१९९९ साली वाजपेयी सरकारचा लोकसभेत एका मताने पराभव केल्यानंतर सोनिया गांधी या पंतप्रधान बनण्यास उतावळ्या झाल्या होत्या. राष्ट्रपतींना भेटून 'मला २७२ खासदारांचा पाठिंबा आहे' असे त्यांनी जाहीर केलं. \n\nफेर्नांडिस यांनी तेव्हा कमाल केली. रातोरात ते कामाला लागले. समाजवादी प... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रयत्न करत असतो आणि त्यामुळे प्रमुख पक्ष आणि समर्थक पक्ष यांच्यात एक सुप्त संघर्ष धुमसत असतो.\n\nपहिलं बिगरकाँग्रेसी सरकार पाडलं\n\n१९७९ साली जनता पक्षाचे सरकार पाडण्यात फर्नांडिस यांनी घेतलेली भूमिका ही वादग्रस्त राहिली होती. आदल्या दिवशी त्यांनी मोरारजी देसाई सरकारचे जोरदार समर्थन केले होते, पण दुसऱ्या दिवशी सरकारच्या विरोधी मतदान करून ते पाडण्यात ते सहभागी झाले होते. मधू लिमये या आपल्या पुराण्या समाजवादी साथीदाराने मैत्रीची जणू शपथच घातली म्हणून फर्नांडिस यांचा नाईलाज झाला होता, असा दावा जेटली यांनी केला आहे.\n\nते काहीही असो, पण पहिल्या बिगरकाँग्रेसी सरकारला पाडण्यात आपला असा सहभाग त्यांना नंतर बोचला होता आणि नंतरची अशी सरकारे टिकवण्यासाठी त्यांनी जिवापाड मेहनत केली होती.\n\nखासदार आणि मंत्री असताना ते कृष्ण मेनन मार्गावरील बंगल्यात राहायचे. लोकांचा नेता असल्यामुळे फर्नांडिस यांनी आपल्या बंगल्याचे प्रवेशद्वार तोडले होते. कोणालाही त्यांच्या कडे मुक्तप्रवेश होता. संरक्षण मंत्री असताना देखील त्यांच्या बंगल्याला दरवाजा नव्हता.\n\nवाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या यशात ज्या कोणाचा मोठा वाटा होता, त्यात फर्नांडिस अग्रगण्य. स्वतातंत्र्योत्तर भारतातील एक अतिशय लढवय्या नेता आणि प्रभावी संसदपटू असूनदेखील शेवटपर्यंत त्यांना 'उत्कृष्ट सांसद' हा सन्मान मिळाला नाही, ही एक वेगळ्या प्रकारची शोकांतिका आहे.\n\nफर्नांडिस हे संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये कधी फिरकले नाहीत. आक्रमक संसदपटू असूनही फर्नांडिस लोकसभेच्या वेलमध्ये कधी आले नाहीत, ना कधी त्यांनी कोणाच्या भाषणात कधी व्यत्यय आणला. सभागृहातील जागा देखील कधी त्यांनी सोडली नाही. जेव्हा बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा मात्र आपल्या विरोधकांवर फार विलक्षणपणे प्रहार केले. सभागृहाला मंत्रमुग्ध सोडले.\n\nमोदी सरकारातून आणि रालोआमधून बाहेर पडणारा पहिला पक्ष म्हणजे राजू शेट्टी यांचा स्वाभिमानी शेतकरी पक्ष. शेट्टी हे त्यावेळी म्हणाले होते की या सरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न कळत नाहीत आणि या सरकारमध्ये कुणाशी बोलून काम होईल ते कळत नाही. फर्नांडिस यांच्यासारखा मोदींचा कुणी साथीदार असता तर असे घडले असते का?\n\n(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ट्रभक्ती म्हणते त्याचा माहोल आहे. आणि काँग्रेस नेतृत्न खिळखिळं झालेलं आहे. तरुणांशी जवळीक साधणारे तरूण काँग्रेस नेते आपला पाया मजबूत करत आहेत. \n\nपत्रकार राधिका रामाशेषन यांच्यानुसार, \"ज्योतिरादित्य सिंधिया आणि दीपेंदर हुड्डा यांच्यासारख्या नेत्यांची उठबस आजच्या पिढीसोबत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया हे जनसंघ परिवारातलेच असल्याचं विसरून चालणार नाही. त्यांची आजी राजमाता विजयाराजे सिंधिया या जनसंघाच्या आणि नंतर भाजपच्या मोठ्या नेत्या होत्या. म्हणूनच मला वाटतं की त्यांच्यावर कुटुंबाच्या या विचारसरणीचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"खही त्यांनी केला. \n\nनीरजा चौधरी म्हणतात, \"अधीर रंजन चौधरी अतिशय गोंधळलेले होते. त्यांनी काश्मीरविषयी बोलताना संयुक्त राष्ट्र, द्विपक्षीय मुद्द्यांचा उल्लेख केला. काश्मीर हा भारताचा हिस्सा नसल्याचं उघडउघड म्हणणं ही काँग्रेससाठीची अडचण आहे.\"\n\n\"त्यांना लोकसभेतला काँग्रेसचा नेता म्हणून निवडणंच आश्चर्यात टाकणारं होतं. जर काँग्रेसला भाजपला टक्कर द्यायची असेल तर त्यांना ममता बॅनर्जींकडे पहायला हवं आणि ममता आणि अधीर रंजन चौधरी यांचं अजिबात जमत नाही. काँग्रेसचा नेमका विचार काय आहे, हेच समजत नाही.\"\n\nराधिका रामाशेषन म्हणतात, \"माझ्या माहितीनुसार ज्या दिवशी लोकसभेत चर्चा झाली, त्या दिवशी सकाळी काँग्रेसच्या बैठकीत चर्चेच्या नावाखाली काहीच झालं नाही. मनीष तिवारी आणि शशी थरूर यांनी ते काय बोलणार आहेत ते सांगितलं. अधीर रंजन चौधरी गप्प होते. ते काय बोलणार आहेत हे कोणालाच माहीत नव्हतं. आणि ते जे काही बोलले त्याने काँग्रेस मोठ्या अडचणीत आली.\"\n\nकलिता वेगळे का झाले?\n\nगेल्या चार दशकांपासून काँग्रेससोबत असणारे आसाममधले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भुवनेश्वर कलिता यांनी पक्षाचा राजीनामा देत सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. \n\nत्यांनी काँग्रेसच्या स्टुडंट विंगसोबतच यूथ विंग आणि एआयसीसी मध्येही काम केलं आहे. \n\nराज्यसभेत इतरांवर लक्ष ठेवण्याचं काम त्यांच्याकडे होतं. मतदान कसं करायचं, काय बोलायचं हे ते सांगायचे. पण व्हिप असणारी ही व्यक्तीच उलट राजीनामा देऊन निघून गेली. \n\nबीबीसीसोबत बोलताना भुवनेश्वर कलिता यांनी सांगितलं की पक्षामध्ये कलम 370वरून मतभेद होते आणि त्यांनी पक्ष नेतृत्वाशी बोलण्याचा प्रयत्नही केला होता, पण बोलणं झालं नाही. \n\nकाँग्रेसकडून याविषयी काही समजू शकलं नाही. ते म्हणतात, \"पक्ष सध्या नेतृत्वहीन आहे. कोणीही नेता नाही, म्हणून प्रत्येक जण आपापलं मत सांगतोय.\"\n\nसरकारचं समर्थन करण्याबाबत ते सांगतात, \"एकाच देशात दोन घटना असू नयेत. काही वर्षांमध्ये हे कलम हळुहळू संपुष्टात आणण्यात येईल असं पंडित नेहरू स्वतः म्हणाले होते. इतर प्रांतातल्या लोकांना मिळणारे फायदे त्यांना होत नाहीत.\"\n\n\"तिथल्या मुलांना शिक्षणाधिकार कायद्याचा फायदा मिळत नाही. कलम 370 गेल्यानंतर सगळ्या कायद्यांचे फायदे तिथल्या लोकांना मिळतील.\"\n\nकलिता यांच्यानुसार गेल्या काही काळात कलम 370वर पक्षात कधीही चर्चा झाली नाही. मग ते भाजपमध्ये सामील होणार का, ते म्हणतात, \"मी नुकताच..."} {"inputs":"...ट्राचे अर्थमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या दोघांना तातडीने दिल्लीत बोलावलं आहे. आज संध्याकाळी 5 वाजता दिल्लीत या तिघांमध्ये बैठक होईल.\n\nअजित पवार आणि जयंत पाटील हे पंढरपूरमध्ये आहेत. भारत भालके यांच्या निधाननंतर रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार निश्चितीसाठी ते पंढरपुरात आहेत. मात्र, दुपारनंतर ते दिल्लीत पवारांना भेटण्यासाठी जातील. \n\nअजित पवार आणि जयंत पाटील हे दोघेही महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आहेत. परमबीर सिंह यांच्या पत्रानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"चे आरोप फेटाळून लावले आहेत\n\nविरोधक आक्रमक\n\nभाजपकडून आज (21 मार्च) महाराष्ट्रभर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी निदर्शनं केली जाणार आहेत. भाजपचे महाराष्ट्रातील मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी याबाबत ट्विटरवरून माहिती दिली. दुसरीकडे, भाजपचे महाराष्ट्रातील सर्वच नेते महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहेत.\n\nभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की \"हे सरकार भ्रष्ट आहे, हे अगदी स्पष्ट आहे. पोलीस आयुक्तच सांगत आहेत की गृहमंत्र्यांनीच वसुलीचे टार्गेट दिले होते तर आणखी पुरावा काय हवा त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अनिल देशमुखांचा तत्काळ राजीनामा घ्यावा.\"\n\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे, की ज्या परमबीर सिंहांची अनिल देशमुख विधिमंडळात पाठराखण करत होते आता तेच परमबीर सिंहांविरोधात बोलत आहेत. याचा काय अर्थ आहे.\n\nदेवेंद्र फडणवीस यांनी केली राजीनाम्याची मागणी\n\nएखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.\n\nमुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड-परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे, असं फडणवीस म्हणाले.\n\nमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, \"परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलीस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.\n\nमनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अनिल देशमुखांवर लागलेले आरोप गंभीर आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या प्रतिमेला तडा गेला आहे. अनिल देशमुखांनी आपला राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे असं ट्वीट राज..."} {"inputs":"...ठक' पार पडली होती, तिथं ही बैठक झाली असती, मात्र ते भवन आधीच दुसऱ्या एका कार्यक्रमासाठी आरक्षित होतं आणि आमच्याकडे तशी बैठक शांती भवनात घेण्यासंबंधी प्रस्तावही आला नाही, असं नई तालीम समितीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ गांधीवादी डा. सुगंठ बरंठ यांनी सांगितलं. ते म्हणाले, कार्यकारिणीच्या निमित्तानं येणाऱ्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जेवायची सोय आमच्याकडे असेल. काही कार्यकर्ते त्यांच्या प्रांगणात असलेल्या भवनात राहतील सुद्धा. मात्र कार्यकारिणीची बैठक आता महादेव भवनात होईल.\n\n\"आम्हाला आश्रमात कुठलाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"री अमृतकौर होत्या. याची नोंद 'बापू कुटी-सेवाग्राम आश्रम' ह्या माहिती पुस्तकात वाचायला मिळते.\n\nArtist Who Created Gandhi's Painting From Bullets\n\nजानेवारी १९४८ ला बापूंनी एक महत्त्वाची बैठक फेब्रुवारी महिन्यात बोलाविली होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस आणि सर्व रचनात्मक कार्यात मग्न असलेल्या त्यांच्या अनुयायांनी एकत्र येऊन 'लोक सेवक संघ' स्थापन करावा, अशी बापूंच्या मनात कल्पना होती, असे जुने सर्वोदयी सांगतात.\n\nकाँग्रेसमधल्या आणि गांधींच्या सुरु केलेल्या रचनात्मक कामांत गुंतलेल्या कार्यकर्त्यांना त्या बैठकीचं आमंत्रण होतं. मात्र ती बैठक पार पडण्यापूर्वी गांधींची हत्या झाली. मग ती बैठक १९४८च्या मार्च महिन्यात महादेव भवनात पार पडली. त्यात १२० हून अधिक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.\n\nमौलाना अबुल कलाम आझाद, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, वगैरे वगैरे. याच महादेव भवनात - जिथं आता सर्व सेवा संघाचं राष्ट्रीय कार्यालय आहे - पंडित जवाहरलाल नेहरू आणि विनोबा भावे यांची पहिली भेट घडली. \n\nनेहरू आणि विनोबा यांना बापूंनी प्रथम आणि द्वितीय सत्याग्रही घोषित केले होते. नेहरूंनी देशाची राजकीय धुरा सांभाळली, विनोबा बापूंच्या रचनात्मक कामाला पुढे घेऊन गेले. मात्र हे दोघेही बापू गेल्यानंतर १९४८ मार्च मधील त्या बैठकीच्या निमित्तानं पहिल्यांदाच भेटले, असा इतिहास आहे. त्याच बैठकीत सर्वोदय समाज आणि सर्वोदय मंडळ, यांच्या स्थापनेबद्दल सर्वमत झालं. पुढे त्याची संस्थात्मक बांधणी झाली.\n\nसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाननं काँग्रेसच्या बैठकीस परवानगी नाकारल्या नंतर सर्व सेवा संघानं त्यांच्या परिसरात असलेल्या या ऐतिहासिक महादेव स्मारक भवनात ही बैठक घेण्यास अनुमोदन दिलं आणि पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जीवात-जीव आला.\n\nसेवाग्राममध्ये काँग्रेसला बैठक घेण्याची परवानगी नाकराल्यानंतर त्यासंबंधी प्रश्न विचारला असता काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली.\n\nते म्हणाले, \"ज्या ठिकाणी गांधी आहेत त्या ठिकाणी काही अडचणच येऊ शकत नाही. जिथं गांधी आहेत तिथं सत्याचा मार्ग आहे. प्रेमाचा मार्ग आहे. काँग्रेसची बैठक महादेव भवनात होईल असं त्यांनी सांगितलं. त्याच ठिकाणी 1948मध्ये तत्कालीन काँग्रेस नेत्यांची बैठक झाली होती. गांधींजीनंतरचा भारत कसा असेल या विषयावर पाच दिवस चिंतन करण्यात आलं.\" \n\n\"त्या बैठकीत नेहरू म्हणाले होते,..."} {"inputs":"...ठपकाही ठेवला नाही.\n\nमृतांमध्ये 71 महिला, 17 पुरुष आणि 23 लहान मुलांचा समावेश होता. नागपूरच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज किंवा मेयोमध्ये त्यादिवशी उशिरापर्यंत मृतांची ओळख पटत नव्हती.\n\nआधी वाटलं 5-6 जणांचाच मृत्यू झाला आहे. पण रात्री बाराच्या सुमारास या घटनेचं वेदनादायी वास्तव पुढे येण्यास सुरुवात झाली. आणि मग हा आकडा शंभराच्या पलीकडे गेला. 500 पेक्षा जास्त मोर्चेकरी गंभीर जखमी झाले होते. नागपूरनं आतापर्यंत अशी कुठलीही घटना कधीही अनुभवली नव्हती.\n\nनागपूरच्या मॉरीस कॉलेज टी पॉईंटला आज गोवारी शाहिद स... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्न उद्भवत नाही.\n\nअसं असताना केंद्र सरकारनं या तारखेला अधिसूचना जारी करून महाराष्ट्राकरिता लागू आदेशात गोंड-गोवारी जमातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला. त्यात गोवारी समाजालाच गोंड-गोवारी असं संबोधण्यात आलं आहे, असं उच्च न्यायालयानं त्यांच्या निर्णयात स्पष्ट केलं. गोवारी ही स्वतंत्र आदिवासी जमातच आहे, असं कोर्ट म्हणालं.\n\nमहाराष्ट्र सरकारनं 13 जून 1995 आणि 15 जून 1995 रोजीच्या निर्णयाद्वारे - म्हणजे 1994 ला नागपूरमध्ये झालेल्या घटनेनंतर गोवारी जमातीचा विशेष मागास प्रवर्गात तर केंद्र सरकारनं 16 जून 2011 रोजीच्या अधिसूचनेद्वारे इतर मागास प्रवर्गात (OBC) समावेश केला. \n\nकोर्टानं गोवारींचं स्वतंत्र अस्तित्व मान्य केलं. देशातल्या मागास जाती आणि जमातींची अनुसूची करण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या तीन सदस्यीय उपसमितीकडे संविधान सभेनं सोपवली होती.\n\nत्या समितीनं जमाती ठरवण्याचे काही निकष ठरवले, ज्यात त्यांचं भौगोलिक वेगळेपण, सांस्कृतिक भिन्नता, प्राचीन ते अति-प्राचीन परंपरा आणि त्यांचं आर्थिक मागासलेपण, यांचा समावेश होता.\n\nकोर्टानं या केसमध्ये रसेल आणि हिरालाल, यासह फादर एव्हलिन या मानववंशशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचासुद्धा दाखला दिला.\n\n2008 पासून प्रलंबित असलेलं हे प्रकरण अंतिम सुनावणीसाठी आल्यानंतर राज्य सरकारनं या मुद्द्यावर संशोधन करण्यासाठी मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सची नियुक्ती केली. \n\nया संस्थेला कुठेच गोंड-गोवारी जमात आढळून आली नाही. हे संशोधन केवळ डोळ्यांत धूळफेक करणारा प्रकार होता. सरकार गंभीर असते तर त्यांनी थेट केंद्र सरकारकडे जाऊन गोवारीचा स्वतंत्र जमात म्हणून अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश केला असता, असं परखड निरीक्षण न्यायालयानं निकालात नोंदवलं.\n\nजात\/जमात पडताळणी समिती गोवारी लोकांना अनुसूचित जमातीचं वैधता प्रमाणपत्र सातत्यानं नाकारत होती. त्यामुळे त्यांना अनुसूचित जमातीचे लाभ मिळत नव्हते. समितीनं आतापर्यंत ज्यांना गोंड-गोवारी या अनुसूचित जमातीचं वैधता प्रमाणपत्र दिलं आहे ते सर्वजण मूळ गोवारीच आहेत. \n\nन्यायालयाच्या निर्णयामुळे या वादावर आता पडदा पडेल अशी अपेक्षा आहे. या निर्णयानुसार गोवारी जमातीचं वैधता प्रमाणपत्र असणाऱ्यांनाही अनुसूचित जमातीचे लाभ द्यावे लागणार आहेत. \n\nमात्र राज्य सरकार या निर्णयाची अंमलबजावणी करते की या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देते, हे काही दिवसात..."} {"inputs":"...ठभागाचा अभ्यास करणार आहे.\n\nएक उंच मास्ट फोटो काढण्यासाठी आणि नेव्हिगेशनला मदत करण्यासाठी कॅमेऱ्यासहीत सज्ज आहे. आणखी पाच उपकरणं स्थानिक खडकांच्या खनिजाचं मूल्यांकन करण्यास आणि बर्फ शोधण्यास मदत करतील.\n\nरोबोट किमान 90 दिवसांसाठी काम करेल असं चिनी शास्त्रज्ञांना अपेक्षित आहे. आतापर्यंत केवळ अमेरिकेला दीर्घकालीन मोहीम पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. (सोव्हिएतच्या मंगळ-3 आणि युरोपच्या बीगल-2 मोहिमा उतरल्या होत्या पण काही वेळातच ते अपयशी ठरले.)\n\nतियानवेन-1 मोहिमेकडून आधीच मंगळ ग्रहाची प्रतिमा पृथ्वीवर प... उर्वरित लेख लिहा:","targets":"पूर्वेकडे पाहिलं तर असे मोठे खडक आहेत जे खाली ठेवल्यास रोव्हर दुखावेल.\"\n\n\"सुदैवाने, आमच्या मोहिमेच्या तंत्रज्ञानाची पुरेशी चाचणी झाली आहे. यामुळे मोहीम पृष्ठभागावर सुरक्षित बिंदूपर्यंत पोहोचली पाहिजे,\" अशी आशा ते व्यक्त करतात.\n\nरोव्हरचा आकार एका छोट्या एसयूव्हीसारखाच आहे आणि त्याचे वजन एक मेट्रिक टन आहे.\n\nहे यान दररोज 200 मीटर उंचीवरून जाऊ शकतं आणि त्यात 19 कॅमेरे आणि दोन मायक्रोफोन आहेत. यामुळे मंगळ ग्रहावरील आवाज रेकॉर्ड करण्याचा प्रयोग पहिल्यांदाच केला जाईल अशी आशा शास्त्रज्ञांना आहे.\n\nया मोहिमेत प्रथमच दुसऱ्या जगावर 1.8 किलो वजनाचं ड्रोन उडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.\n\nमंगळ ग्रहावरून घेतलेले नमुने पृथ्वीपर्यंत पोहचल्यानंतरच याबाबतची संपूर्ण ठोस माहिती प्रसिद्ध करता येईल. ही मोहीम संपुष्टात येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत वाट पाहवी लागेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ठवण करून देणं.\n\nफोनपासून दूर जाण्याने काही साध्य होत असेल तर त्यामुळे फोन पासून दूर गेल्यावरही कमी अस्वस्थता येते. \"जर तुमच्याकडे पुरेसं चांगलं कारण नसेल तर मी तुम्ही फोनपासून दूर राहण्यासाठी फारशी इच्छाशक्ती लावणार नाही,\" त्या म्हणतात. \n\nअशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे लोकांना डिस्कनेक्ट व्हायचं नसतं. काहींना अशी भीती वाटते की यामुळे एखाद्या कार्यक्रमाला आपल्याला निमंत्रण द्यायचं राहून जाईल, किंवा मित्र आणि ओळखीच्यांबद्दलची माहिती वा चर्चा आपल्याला समजणार नाही. किंवा आपण उभी केलेल्या चांगल्या सामा... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणतात. \n\nऑफलाईन राहण्यासाठीची टूल्स वापरणं किंवा फोनमधून काही ऍप्स अन-इन्स्टॉल करणं हे सोशल मीडियाचा वापर मर्यादित करण्यासाठी फायद्याचं असतं. यातून फारशी अस्वस्थताही निर्माण होत नाही. संध्याकाळी फोनपासून दूर राहणं सगळ्यात कठीण असतं. म्हणूनच क्रूर रोज रात्री 8 वाजल्यानंतर स्वतःचा फोन दूर ठेवतात. \n\nपण हा एकमेव पर्याय नाही. ज्यांना स्वतःचा सोशल मीडिया वापर कमी करायाचा आहे त्यांनी आपण ऑनलाईन का असतो याचा विचार करायला सुरुवात करावी असा सल्ला हॉफमन देतात. आपण नेमका वेळ कशात घालवतो, हे लक्षात आल्यास मोह टाळता येईल. पण हे कठीण असू शकतं. \n\nया माध्यमातून लोक एकमेकांच्या संपर्कात येतात आणि एकटेपणावर मात करतात. पण नंतर आपण कृत्रिम संवाद साधत असल्यासारखं त्यांना वाटायला लागतं, हॉफमन सांगतात. \n\nबहुतेकदा 'आपण कोणाचे तरी आहोत' ही भावना सोशल मीडियामुळे मनात निर्माण होते. यासाठी थेट कोणाशी तरी बोलण्याची गरज नसते. \"हे माध्यम आहे समविचारी लोकांसोबत तुम्हाला जोडतं.\" ते म्हणतात. याला उपाय म्हणजे तुमच्या जिव्हाळ्याच्या याच विषयांवर प्रत्यक्ष चर्चा करण्यासाठी मार्ग शोधणं.\n\nस्वतःचं अपयश विसरून जाण्यानेही मदत होते. मोहावर नियंत्रणं न ठेवू शकल्याबद्दल स्वतःला दोष देण्याऐवजी हे मान्य करा की ही अॅप्स आणि सोशल मीडिया हा लोकांनी अधीन व्हावं यासाठीच तयार करण्यात आलेला आहे. \n\nसोशल मीडियाची सवय सोडून देणं कठीण असलं तरी अशक्य नाही हे स्वतःला सांगणंही फायद्याचं ठरतं. \n\n\"तुम्ही अपयशी होणार हे नक्की. पण हे करणं शक्य आहे यावर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे,\" क्रूक म्हणतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ठाकरे यांच्यामध्ये उद्धव त्यांना जास्त जवळचे होते असं वानखेडे सांगतात. \n\n\"उद्धव त्यांचं म्हणणं ऐकतात असं ते म्हणायचे. पण राज त्यांचं ऐकत नाहीत म्हणून त्यांच्याबद्दल ते कधी फारसं चांगलं बोलले नाहीत. दोघांमध्ये समेट घडवून आणण्याचा त्यांनी प्रयत्नही केला. पण त्यांना यश आलं नाही\" असं वानखेडे सांगतात.\n\nआधी वडिलांचा मृत्यू त्यानंतर काकांबरोबर सुरू झालेला वाद आणि पहिल्या पत्नीचा मृत्यू यामुळे ते सतत नैराश्यात होते, असं वानखेडे यांचं निरीक्षण आहे. \n\nमॉडेलिंग ते महाराज\n\nभय्यू महाराजांचं मूळ नाव उदयसिंह द... उर्वरित लेख लिहा:","targets":"गडकरींनी शोक व्यक्त करताना लिहिलं आहे की त्यांचे भय्यूंशी जवळचे संबंध होते. \n\nकाँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलं आहे की भय्यू महाराज सर्वांच्या दु:खात सहभागी होते. त्यांच्यावर अनेक लोक अवलंबून होते, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलायला नको होतं. \n\n(भोपाळहून शुरिया निजाझी यांनी पाठवलेल्या माहितीसह.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ठाकरे सरकारचा शपथविधी झाला आणि त्यानंतर या सरकारचे शिल्पकार म्हणून शरद पवारांचं कौतुक सगळ्याच वाहिन्यांवर सुरू होतं. \n\nदरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर पहिली मुलाखत शरद पवारांनी दिली. ती मुलाखत 2 डिसेंबर 2019 रोजी एबीपी माझावर प्रसिद्ध झाली होती. त्या मुलाखतीतील 12 प्रमुख मुद्दे तुम्ही इथं वाचू शकता. (शरद पवार यांचे 12 गौप्यस्फोट)\n\nयात अजित पवारांचं बंड, भाजपला पाठिंबा देऊन सरकार स्थापन यांसारख्या विषयांवर पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं. आपल्या मुलाखतीत पवार म्हणतात, \"नरेंद्र मोदी या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉस्ट महाराष्ट्र' या तिन्ही पुस्तकात अजित पवारांच्या बंडामागची कहाणी सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. \n\nया तीनही पुस्तकांबाबत बीबीसीनं आधी माहिती दिली आहे, ती तुम्ही इथं वाचू शकता.\n\n(देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं?) \n\nजितेंद्र दीक्षित यांच्या मते, \"महाराष्ट्राबरोबरच हरियाणाच्या सुद्धा निवडणुका झाल्या होत्या. तिथंही भाजपला सत्ता स्थापनेसाठी जमवाजमव करायची होती. अमित शहा यांनी ती लगेचच जुळवून आणली. हरियाणात लोकसभेच्या फार जागा नाहीत. पण महाराष्ट्र मोठं राज्य आहे. ते भाजपसाठी महत्त्वाचं आहे. पण तरीही अमित शहांनी याबाबत काहीच वक्तव्य केलं नाही. उद्धव ठाकरेंशी सुद्धा ते बोलले नाहीत. त्यांनी यात काहीच रस घेतला नाही याचा सरळ अर्थ आहे की त्यांनी फडणवीसांना वाऱ्यावर सोडलं.\"\n\nपण परुळेकरांना दिलेल्या मुलाखतीत फडणवीस यांनी अमित शाहांनाच तीन दिवसीय सरकारचे शिल्पकार म्हटलं. अजित पवार यांच्याबरोबर स्थापन झालेल्या त्या 80 तासांच्या सरकारची स्थापना भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्याशी सल्लामसलत करूनच झाली. अमित शाहांचा या निर्णयाला पाठिंबा होता, असं फडणवीस म्हणाले.\n\nदुसरीकडे सुधीर सुर्यवंशी यांच्यानुसार, \"उद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे येणं हे देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अलार्मिंग होतं, तर राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांना गृह खातं आणि उपमुख्यमंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा होती. त्याहून मोठा धोका त्यांना सुप्रीया सुळे यांना पुढल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री केलं जाण्याच्या चर्चेचा वाटला. त्यामुळे दोन्ही नेत्यांना त्यांच्या त्यांच्या राजकीय करिअरमध्ये निर्माण झालेल्या संभाव्य धोक्यांच्या भीतीनेच घाईघाईत शपथविधी उरकण्यास भाग पाडलं.\"\n\nया पुस्तकांत लिहिलेल्या घटना गृहितकांवर आधारित आणि काल्पनिक असल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं. राज्यात 23 ते 26 नोव्हेंबर 2019 मध्ये घडलेल्या घडामोडींबाबत आता आपण स्वतः पुस्तक लिहिणार असल्याचंही फडणवीस म्हणाले. \n\n'खरी बाजू' कुणाची?\n\nफडणवीस यांच्या मुलाखतीनंतर आता खरी बाजू कुणाची, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. \n\nअशात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगतात, \"शिवसेना राष्ट्रवादीशी चर्चा करतेय. असं देवेंद्र फडणवीस याआधी सांगत होते. राष्ट्रवादी आणि भाजपची चर्चा..."} {"inputs":"...ठिंबा दिला. रशिया हा ओपेकचा सदस्य नाही आहे. \n\nमात्र अमेरिकेला वाटतं की ओपेक हे उगाच किमती वाढवून तेल विकतात आणि जगाला लुटतात. 2018 डिसेंबरमध्ये डोनाल्ड ट्रंप म्हणाले होते, \"Opec and Opec nations are as usual ripping off the rest of the world and I don't like it.\"\n\nम्हणजेच या तेल युद्धात ओपेकच्या बाजूने रशिया आहे तर अमेरिका विरोधात. मात्र तेलाचा बादशाह मानला जाणारा सौदी अरेबिया या सगळ्यात ओपेकचा सदस्य आहे, त्यामुळे सौदी आणि रशिया एकाच बाजूने आहेत.\n\nमग आत्ता रशिया-ओपेकमधला तणाव काय?\n\nआपण सुरुवातील... उर्वरित लेख लिहा:","targets":"जागतिक व्याजदरही घसरले आहेत. याचा फायदा घेऊन आर्थिक वृद्धीस चालना द्यायला हवी,\" असं ते म्हणाले.\n\nभारत हा तिसरा सर्वांत मोठा तेल आयात करणारा देश आहे. LIVEMINTच्या एका रिपोर्टनुसार गेल्या आर्थिक वर्षात भारताने 111.9 अब्ज डॉलर्सचं कच्च तेल आयात केलं होतं. आणि यापैकी साधारण 83 टक्के आयात ओपेक राष्ट्रांकडून होते.\n\nकच्च्या तेलाचे घसरणारे दर भारतासाठी सकारात्मक असल्याचं अर्थसचिव अतानू चक्रवर्ती म्हणाले आहेत.\n\nमात्र याचा फायदा भारतीय ग्राहकांना होणार का?\n\nआनंद राठी गुंतवणूक सल्लागार संस्थेचे फंडामेंटल रिसर्च अॅनलिस्ट जिगर त्रिवेदी सांगतात, \"माझ्या हयातीत तरी मी तेलाच्या किमतीत एका दिवसात एवढी मोठी घसरण कधीच पाहिली नाही. त्यामुळे आपल्यासमोर, सरकारसमोर अशी स्थिती पहिल्यांदाच आहे.\n\n\"मात्र याचा थोडाच लाभ अंतिम ग्राहकांना मिळेल, असं मला वाटतं. कारण कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तरी त्यावरची कस्टम ड्युटी सरकार फारशी कमी करणार नाही, कारण ती सरकारच्या उत्पन्नाचं मुख्य स्रोत असतं. त्यामुळेच गेल्या काही काळात आंतरराष्ट्रीय बाजारात तेल स्वस्त होत असलं तरी भारतात पेट्रोल-डिझेल स्वस्त झालेलं नाही.\"\n\nत्यामुळे तुम्हाला जरासा फायदा होऊ शकतो. पण तो किती, यासाठी काही दिवस वाट पाहावी लागेल, असंही ते म्हणाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ठिंबा देत होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात वडिलाचं स्थान आदराचं आहे. \n\nआपल्या आयुष्याचे निर्णय इतर कोणी का घ्यायचे? आपणच आपले सारथी ही जाणीव खूप पक्की होती. शिक्षणच काय लग्नासारखा निर्णयही स्वत:ची ओळख (self-identity) कायम ठेवून घेतला पाहिजे, अशी माझी भूमिका होती. \n\nमाझा लग्नाविषयीचा निर्णय होई तोवर माझ्या मनात पक्का विचार आकार घेत होता, \"मला माझं आयुष्य कसं जगायचंय ते ठरवू द्या.\" \n\nआपलं आयुष्य 'ड्राईव्ह' करताना 'नवरा' नावाचा पुरुष आयुष्यात जोडीदार म्हणून नकोय, हे कळत गेलं.\n\nमाझ्या आईवडिलांची माझ्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्याने पेलू शकू की नाही याचा. मला ही जबाबदारी हवी होती.\n\n'तो दिवस आम्हा सर्वांसाठी आनंदाचा उत्सव असल्यासारखा होता...'\n\nमग ठरलं, माझी रक्ताची माणसं, जवळचे नातेवाईक, मित्रपरिवार असे सगळेजण आम्ही ६ महिन्यांच्या निमिषाला आणायला गेलो. तो दिवस आम्हा सर्वांसाठी आनंदाचा उत्सव असल्यासारखा होता. मी काही दिवस निमिषाला माझी सवय व्हावी, यासाठी भेटत होतेच. त्या संस्थेतून बाळ घरी नेताना पहिल्यांदाच जवळपास माझ्या मोठ्या परिवारातली पन्नास जणं जमली होती. ही माझी सपोर्ट सिस्टम माझी ताकद आहे, असं मला नेहमी वाटतं.\n\nनिमिषामुळे आयुष्य समृद्ध!\n\nघरी आल्यावर लक्षात आलं की निमिषा रक्ताच्या नात्यातली नाही, तर मग इतरांचं तिच्याशी कसं बॉंण्डिंग होणार? पण हा प्रश्न कधीच निकालात निघाला होता. ती घरातलं लाडकं नातवंड आहे. आणि आजी-आजोबांशी तिचं वेगळंच नातं आहे. \n\nआणखी एक कसोटीचा क्षण आला, तो देखील आम्ही पार केलाय. मी आई-वडीलांपासून वेगळं राहायचा निर्णय घेतला तो क्षण. निमिषा नर्सरी स्कूलमध्ये शिकत असताना आई-वडीलांच्या घरापासून जवळच मी घर घेतलं. मी आणि निमिषा स्वतंत्र राहतो. तिचं व्यक्तिमत्व स्वतंत्रपणे घडणवण्यासाठी ते गरजेचं होतं. तिचं आणि माझं त्यांच्याशी असलेलं नातं अधिक घट्ट झालंय. शिवाय तिचं आणि तिच्या आजी-आजोबांसोबत असलेलं नातंही बहरलं.\n\nतिची मी जन्मदात्री आई नाही याची मला कधीच उणीव जाणवत नाही.\n\nनिमिषाचं माझ्यावर खूप प्रेम आहे. आणि माझं तिच्यावर. तिच्यासाठी मी 'सर्वात प्रेमळ आई' आहे. \n\nनिमिषा माझ्या आयुष्यात आल्याने माझं आयुष्य समृद्ध झालंय. तिलाही समृद्ध आयुष्य मिळायला हवं असे माझे प्रयत्न असतात. समाज दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांकडे कसा पाहतो यावरही त्यांची जडणघडण अवलंबून असते. \n\nनिमिषालाच काय, पण अनेक दत्तक प्रक्रियेतून आलेल्या मुलांना त्यांचा भूतकाळ विचारला जातो. काही लोक संवेदनशील नसतात. त्यावर कशी मात करायची हे जसं मी शिकले, तसं माझी मुलगीही शिकली आहे.\n\nआतातर माझ्या बहिणीने एका मुलानंतर दुसरा चान्स घेण्याऐवजी दत्तक हा पर्याय निवडलाय. ही निमिषाच्या सोबतच्या नात्यातून तिला मिळालेली प्रेरणा आहे, असं मला वाटतं. दत्तक प्रक्रिया ही आनंददायी असायला हवी, त्यासाठी आता मी पूर्णांक संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शन आणि कौन्सिलिंग करते. \n\nनिमिषा शाळेत फारशी रमत नाही म्हणून मग तिच्यासाठी गेल्या वर्षापासून होम स्कूलिंग सुरु केलंय. ती शिकतेय....."} {"inputs":"...ठिकाणी बोलावं लागतं त्याठिकाणी बोलावं लागतं. ज्या ठिकाणी गोष्टी व्यक्त कराव्या लागतात त्या व्यक्त करण्याचा अधिकार सर्वांना आहे. \n\nआक्रमकपणा आपण काही चूक करत नाही. ज्या गोष्टी व्हायला हव्यात त्या व्हायला हव्यात. गुन्हा दाखल झाला असला तरी तो चारी, पैशाचा नाही. आंदोलन करताना सरकारी कामात अडथळा आणण्याचे गुन्हे अनेकांवर असतात. आम्ही फक्त अन्याय सहन करायाचा असा भाग नाही. मी आक्रमक असले तरी गांधींची विचारधारा जपणारी आहे. \n\nप्रश्न - राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांनी राज्यात लव जिहादची प्रकरण वाढत अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाहिजे. त्यांनी भेट मागितली पण, आल्या नाहीत. \n\nप्रश्न - कोव्हिड सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार झाले. त्यावर तुम्ही काय सांगाल? \n\nयशोमती ठाकूर- काही घटना नक्की घडल्या. योग्य कारवाई करण्यात आली आहे. गृहमंत्र्यांसोबत वेळोवेळी याबाबत चर्चा होत असते. कोव्हिड सेंटरमध्ये झालेल्या घटनांवर कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांचंही या गोष्टींकडे लक्ष आहे. गुन्हेगारांवर केसेस दाखल करून कारवाई सुरू आहे. \n\nप्रश्न - एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला, पंकजा नाराज आहेत. सद्य स्थिती राजकीय घटनाक्रम तुम्हा कसा पाहता.\n\nयशोमती ठाकूर- भाजपत मेहनत एकाने करायची आणि फळ एकाला मिळतं. एकनाथ खडसेंनी पक्ष सोडला. खडसे, पंकजा मुंडे यांनी पक्षासाठी खूप योगदान दिलं आहे. भाजपमधील जातीवाद उघडकीस आला आहे असं नक्की म्हणता येईल. \n\nप्रश्न - एकनाथ खडसेंना मंत्रीमंडळात जागा दिली जाईल? तुमच्याकडे याबाबत काही माहिती आहे का? \n\nयशोमती ठाकूर- मला याबाबत माहिती नाही. एकनाथ खडसे अभ्यासू व्यक्ती आहेत. मागील काळामध्ये त्यांचा छळ झाला. मंत्रीमंडळात येतील का नाही, याबाबत माझं कोणाशी बोलणं झालेलं नाही. \n\nप्रश्न - महाविकास आघाडी सरकार पडेल अशी चर्चा सारखी होते. सरकार पडेल का? \n\nयशोमती ठाकूर- महाविकास आघाडीचा एक नवीन फॉर्म्युला आहे. मला वाटतं बिहारमध्येही हा फॉर्म्युला वापरला जाईल. तीन वेगळ्या विचारधारेचे पक्ष आहेत. पण, मुख्यमंत्री सर्वांचं ऐकून घेणारे आहे. हे सरकार पूर्ण पाच वर्ष चालेल. \n\nप्रश्न - एक प्रश्न कांग्रेस पक्षासंबंधित आहे. दोन दिवसांपूर्वी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांनी एका महिलेबाबत चुकीची भाषा वापरली. राहुल गांधी यांनी त्यांना तुमची चूक झाली असं बजावलं. पण, कमल नाथ यांनी माफी मागितली नाही. \n\nयशोमती ठाकूर- राहुल गांधी यांनी म्हटलं ते बरोबर आहे. कमल नाथ यांनी तसं बोलायला नको होतं. पण, याचा अर्थ असा नाही की कमलनाथ राहुल गांधी यांचा अपमान करतायत. कमल नाथ यांनी ज्या अनुषंगाने हे वक्तव्य केलं. तो संदर्भ वेगळा असावा. या वक्तव्यावर राजकारण होतंय. \n\nप्रश्न - ...पण ही कांग्रेसची विचारधारा नाही\n\nयशोमती ठाकूर- ही कांग्रेसची विचारधारा नाही. अशा चुका सर्वांच्या होत असतात. मी याबाबत जास्त बोलणार नाही. कांग्रेसला नुकसान होणार नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता...."} {"inputs":"...ठी 1.5 टक्के प्रीमियम भरावा लागतो. \n\nकमी प्रीमियमवर मोठा विमा, असा सरकारचा दावा असला तरी, \"पीक विमा योजना ही शेतकऱ्यांच्या नाही, तर कंपन्यांच्या फायद्याची आहे,\" असा शेतकरी आणि अभ्यासकांचा आक्षेप आहे. हा आरोप कंपन्या फेटाळतात. \n\nविमा कंपनीला फायदा?\n\nभारत सरकारनं पीक विम्याचं वाटप करण्यासाठी देशभरात 17 कंपन्यांची निवड केली आहे. पीक विम्याच्या वाटपासाठी या कंपन्यांकडे ठाराविक जिल्ह्यांचं वाटप करण्यात आलं आहे.\n\nसरकारनं 2018च्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्रातल्या हिंगोली जिल्ह्याची जबाबदारी 'इफ्को टोकि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी, असं ते पुढे सांगतात. \n\nदेशभरातून हजारो कोटींचा नफा \n\nबीबीसी मराठीनं पंतप्रधान पीक विमा योजनेच्या वेबसाईटवरील 2016चा खरीप आणि रबी हंगाम तसेच 2017 आणि 2018च्या खरीप हंगामच्या उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास केला. \n\nया 4 हंगामांमध्ये विमा कंपन्यांना जवळपास 22 हजार 141 कोटी रुपयांचा नफा झाल्याचं दिसून येतं.\n\nयावरून स्पष्ट होतं की, गेल्या 4 हंगामांत 12 कोटी 26 लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग घेतला. यापैकी 2 कोटी 89 लाख (23 टक्के ) शेतकऱ्यांना या योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे.\n\n'रफालपेक्षा मोठा घोटाळा'\n\nपंतप्रधान पीक विमा योजनेत फक्त विम्या कंपन्यांना नफा होत आहे, त्यामुळे ही योजना कॉर्पोरेट सेक्टरसाठी खूप चांगली आहे, कृषीक्षेत्रासाठी नाही, असा दावा ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ करतात.\n\nबीबीसीला बोलताना नोव्हेंबर 2018मध्ये द ट्रिब्यून या वर्तमानपत्रात छापलेल्या RTIचा दाखला देत ते म्हणाले, \"गेल्या 2 वर्षांत पीक विमा योजनेत सहभागी कंपन्यांना 15 हजार 795 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दररोज जवळपास 11 कोटी रुपये नफा या कंपन्या कमावत आहेत. \n\n\"केंद्र आणि राज्य सरकारनं मिळून 2016-17साठी 20 हजार कोटी, 2017-18साठी 21 हजार कोटी आणि 2018-19साठी 26 हजार कोटी रुपये या योजनेसाठी दिले. म्हणजे या 3 वर्षांत 67 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि मूळ रफाल कराराची किंमत 58 हजार कोटी रुपये होती. त्यामुळे ही योजना रफालपेक्षा मोठा घोटाळा आहे, असं मी म्हणतो.\" \n\n\"या योजनेतून केंद्र आणि राज्य सरकार जो प्रीमियम भरत आहे, तो सर्वसामान्यांच्या खिशातून जात आहे. हा सगळा पैसा करदात्यांचा आहे. शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी आम्हाला करदाते म्हणून काही प्रॉब्लेम नाही, पण सामान्य माणसानं त्याच्या घामाचा पैसा या खासगी कंपन्यांना का द्यावा?\" साईनाथ असा प्रश्न उपस्थित करतात. \n\nयानंतर बीबीसीनं केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी पी. साईनाथ यांचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे-\n\nआरोप मान्य नाहीत - केंद्रीय कृषी राज्यमंत्री\n\nप्रश्न - पंतप्रधान पीक विमा योजनेत विम्याचा परतावा वेळेवर मिळत नाही आणि तालुका-जिल्हा स्तरावर तक्रारी निवारणासाठी कोणतीही यंत्रणा नाही, यासाठी सरकार काय पावलं उचलत आहे?\n\nउत्तर - पंतप्रधान पीक विमा योजनेत यावर्षी आम्ही सुधारणा केली आहे. पीक विम्याचा..."} {"inputs":"...ठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नवयान बुद्ध धम्माची मांडणी आणि स्वीकार केला. \n\nअत्यंत थोडक्यात मांडलेल्या या सैद्धांतिक, वैचारिक मांडणीमुळे फक्त जातीव्यवस्थापक शोषणाच्या अंताची दिशा पुढे आली असे नाही. \n\nजगातील बिगरवर्गीय शोषणांचे आणि या शोषणांच्या अंताचे सिद्धांत तयार होण्याचा पाया यातून घातला गेला. वंश, धर्म, लिंग, जमात अशा पायांवर होणाऱ्या शोषणाच्या अंतासाठी आवश्यक असलेली वैचारिक बैठक या सिद्धांतातून जगाला मिळाली.\n\nवंशभेदाविरुद्ध वांशिक शोषणाविरुद्ध ज्या जनचळवळी आज अमेरिकेतली आफ्रिकन-अमेरिकन किंव... उर्वरित लेख लिहा:","targets":"सूर्याने प्रभावित झालं आहे.\n\nजातीयवादा विरोधातला लढा संसदेत आणखी प्रखर झाला\n\nस्त्री वर्गाच्या शोषणावरही आंबेडकरांनी विचार केलेला होता. इतकंच नाही तर शोषण थांबण्यासाठी लढाही दिला. जातीव्यवस्थेच्या शोषणाचं अस्तित्व हे स्त्रियांच्या शोषणावर आणि त्यांच्या लैंगिकतेवरील हुकुमशाही नियंत्रणावर आधारलेलं आहे. \n\nजातीव्यवस्थेची प्रस्थापना आणि तिचं टिकून राहणं यासाठी स्त्रियांच्या या प्रकारच्या स्त्री म्हणून होणाऱ्या शोषणावर त्यांनी बोट ठेवलं. बाबासाहेबांनी संघटनात्मक, कायदेशीर, घटनात्मक, संघर्षात्मक मार्गांनी यासाठी लढे दिले. बदल घडवले. जगभराच्या स्त्रीमुक्ती चळवळीची ही वैचारिक आणि व्यवहारिक प्रेरणा आहे.\n\nजागतिक पातळीवर पूर्वी आणि आजही शोषणमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रस्थापित सामाजिक-आर्थिक संरचना पूर्णपणे मोडण्याची प्रक्रिया कशी होणार या बाबतीचे सैद्धांतिक वाद आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं या संदर्भातलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे.\n\nमार्क्सवादी सिद्धांतांमध्ये प्रभुत्वात असलेला विचारप्रवाह या बाबत जी मांडणी करतो त्याचा बाबासाहेबांनी सकारात्मक प्रतिवाद केला आहे. \n\nसमाज रचनेचा आर्थिक-सामाजिक उत्पादन संबंधांचा पाया आधी मोडल्याशिवाय समाजाचा सांस्कृतिक, सामाजिक, धार्मिक इत्यादी परिसराचा इमला मोडणार नाही. त्यासाठी पायाला मोडण्यापासून सुरुवात केली पाहिजे, अशी ही मांडणी आहे.\n\nया उलट बाबासाहेबांनी म्हटलं आहे की इमला मोडल्याशिवाय सांस्कृतिक, कायदेशीर, धार्मिक परिसरामध्येच आमूलाग्र बदलाची प्रक्रिया सुरू केल्याशिवाय पाया मोडणारी शक्ती तयारच होणार नाही. जाणीव-जागृती आणि भौतिक उत्पादनासंबंधांचं रंचनांचं वास्तव यांच्या द्वंद्वात्मक संबंधांचा हा सैद्धांतिक तिढा आहे. \n\nडॉ. आंबेडकरांना का जवळचा वाटत होता साम्यवाद?\n\nहा तिढा सोडवणारी जी मांडणी डॉ. आंबेडकारांनी केली आहे, तिच्या मदतीने जगभर चालू असलेल्या या विवादाची कोंडी फुटू शकते. यामुळेही त्यांच्या विचार स्रोतांच्या प्रेरणांचा प्रभाव जगभर निर्माण झाला आहे.\n\nयाच प्रमाणे स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, लोकशाही, सामाजिक लोकशाही, सर्वहारा वर्गाची हुकुमशाही अशा संकल्पना, आणि त्या आधारावर होणाऱ्या सामाजिक व्यवहारांची सैद्धांतिक चर्चा सुद्धा जागतिक पातळीवर अनेक वर्षांपासून सुरू आहे.\n\nसर्वहारा वर्ग जरी शोषित असला तरी शोषणाला कायमची मूठमाती देणाऱ्या समाजाची निर्मिती अशा वर्गाच्या..."} {"inputs":"...ठीशी बोलताना ते म्हणाले, 'उद्धव ठाकरे थोडे प्रशासनावर जास्त अवलंबून आहेत असं दिसतं. अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे निर्णय, नेमणूका याबाबत त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मदत करायला हवी. खासगी रुग्णालयातील 80 टक्के बेड्स ताब्यात घेण्यासारखे काही निर्णय त्यांनी लवकर घ्यायला हवे होते असं वाटतं. शिवसेना हा मुळचा मुंबईतला पक्ष असल्यामुळे त्यांचं मुंबईवर जास्त लक्ष असणं साहजिकच आहे पण म्हणून इतर प्रदेशाकडे दुर्लक्ष व्हायला नको.' \n\n'अनपेक्षित मुख्यमंत्री'\n\nउद्धव ठाकरे यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की मी मुख्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्यक्ष होण्याआधी उद्धव ठाकरे हे राजकारणात फारसे दिसले नव्हते. \n\n2003 साली झालेलं महाबळेश्वर अधिवेशन\n\nशिवसेना या पक्षाकडे पाहिलं तर इथे इतर पक्षांपेक्षा थोडी रचना वेगळी दिसून येते. वर्षानुवर्षे शिवसेनाप्रमुख आणि शिवसेना नेते अशी दोन पदांमध्ये विभागणी झाली होती. परंतु 2003 साली या दोन्ही पदांमध्ये कार्यप्रमुख म्हणजेच कार्याध्यक्ष हे पद तयार करण्यात आले. \n\nउद्धव ठाकरे यांची निवड झाल्यानंतर शिवसेनाप्रमुखांचे सभागृहात आगमन झाले. त्यांनी प्रतिनिधीसभेत 'उद्धवची निवड झाली ठिक आहे, पण तुम्हाला मान्य आहे ना, तुमच्यावर जबरदस्ती तर होत नाही?' असा प्रश्न त्यांनी विचारला त्यावर उपस्थितांनी 'नाही, नाही' असे उतर दिले. ज्येष्ठ पत्रकार योगेंद्र ठाकूर यांनी लिहिलेल्या 'शिवसेना समज-गैरसमज' पुस्तकात याचे वर्णन केले आहे.\n\nया निवडीनंतर बोलताना \"काही पक्षात माणसं लादली जातात, पण मला घराणेशाही मान्य नाही. तुम्ही उद्धवला निवडून दिलं हे ठीक आहे. पण ही शिवशाही आहे,\" असं विधान बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्याला टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद मिळाला.\n\nशिवसेनेतली वाटचाल\n\nशिवसेनेच्या पक्षांतर्गत घडामोडींमध्ये उद्धव ठाकरे आपल्या निवडीआधीच काही वर्षे सक्रिय झाले होते. नेतृत्वाची सूत्रं भविष्यात त्यांच्याकडेच येतील हे स्पष्ट होऊ लागल्यावर पक्षांतर्गत संघर्षाला सामोरे जावं लागलं. उद्धव ठाकरे यांच्यावर प्रश्नचिन्ह उभे करणारे नेते त्यांच्या पक्षातच होते. यामध्ये सर्वात जास्त संघर्ष नारायण राणे यांच्याबरोबर झाल्याचं दिसतं.\n\nनारायण राणे यांनी आपल्या 'No Holds Barred - My Years in Politics' (कोणतेही तत्त्व किंवा नियम लागू नसलेलं भांडण) पुस्तकात त्यांची बाजू मांडली आहे. \n\nसत्ता स्थापनेपासून युती लांब राहाण्यात उद्धव ठाकरे यांचा वाटा जास्त आहे, हे सांगताना राणे लिहितात. \"ज्या 15 जणांची नावं उद्धव यांनी यादीतून काढली होती, त्या उमेदवारांनी इतर पक्षांकडून किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. या 15 जणांपैकी 11 उमेदवार विजयी झाले होते. हे 11 आमदार शिवसेनेत असते तर सेना-भाजपा युतीचे अपक्षांच्या मदतीने सहज सरकार स्थापन झालं असतं.\"उद्धव ठाकरे कार्याध्यक्ष झाल्यापासून त्या दोघांमधील दरी वाढत गेल्याचं दिसून येतं. ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे', हे पुस्तक लिहिणाऱ्या प्रकाश अकोलकर यांनी याचे संकेत 2002च्या डिसेंबर..."} {"inputs":"...ठून आले आहे... मी फक्त आमच्या दोघांच्या आयुष्यावर लक्ष केंद्रीत केलं आहे.\" \n\nजुलै 2016 मध्ये दोघांची भेट घडवून आणणाऱ्या कॉमन मैत्रीणीचं नाव मात्र जाहीर करण्यास दोघांनी नकार दिला.\n\n\" मात्र जेव्हा आम्ही दोघं एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यापर्यंत आलो तेव्हा मात्र मी त्या कॉमन मैत्रिणीला विचारलं,'तो खरंच चांगला आहे का?' तो जर चांगला नसेल तर हे करण्यात काहीच अर्थ नसेल.\" मेगन सांगत होती.\n\nलंडनमध्ये पहिल्यांदा मेगनला भेटण्यापूर्वी ती काय करते प्रिन्स हॅरींना माहिती नव्हतं. तिचा टीव्ही शो सुद्धा त्यांनी प... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या घोषणानं आपल्या फारच आनंद झाल्याचं सांगत या जोडप्याचं लग्न कँटरबरी चर्चमध्ये होण्याचे संकेत तिथल्या आर्चबिशपनं दिले आहेत. \n\nमेगन घटस्फोटीत आहे. पण, चर्च ऑफ इंग्लडनं 2002 मध्येच घटस्फोटीत लोकांना पुन्हा चर्चमध्ये लग्न लावण्याची परवानगी दिली आहे.\n\nतुम्ही हे पाहिलं का?\n\nपाहा व्हीडिओ : २६\/११ हल्ल्यातील पुराव्यांवरून भारत-पाकिस्तानचे आरोप प्रत्यारोप\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ठेवते. तुम्हाला आठवतं का? के.पी.एस. मेनन यांची अवस्था तुमच्यासारखी झाली होती.\n\nआता तुम्हाला कळलं असेल वडील होण्याचे काही तोटे देखील आहेत. \n\nजेव्हा यासर अराफत रुसले होते\n\n7 मार्च 1983ला अलिप्तवादी चळवळीची सातवी परिषद होती. ही परिषद दिल्लीतील विज्ञान भवनात झाली होती. मी त्या वेळी सेक्रेटरी जनरल होतो. \n\nपॅलेस्टिनी नेते यासर अराफत परिषदेच्या पहिल्याच दिवशी रुसून बसले होते. त्यांच्या भाषणाआधी जॉर्डनच्या राजांचं भाषण झालं होतं. \n\nत्यामुळे त्यांना अपमानित झाल्याप्रमाणं वाटत होतं. याच गोष्टीचा राग त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"गितली. त्या यावर नाराज झाल्या. \"जर राष्ट्रपती भवनात हा कार्यक्रम पार पडला तर विरोधक संसद डोक्यावर घेतील. महाराणींवरच टीका होईल,\" ही गोष्ट त्यांना समजावून सांगा, असंही इंदिरा गांधींनी मला सांगितलं.\n\nत्यांच्या या म्हणण्यानंतर आम्ही एक तोडगा काढला. राष्ट्रपती भवनाच्या बगीच्यामध्ये एका छोटेखानी कार्यक्रमात मदर तेरेसा यांना ऑर्डर ऑफ मेरिट प्रदान करण्यात आला. \n\nपडद्यामागे काय घडामोडी घडल्या? याचा थांगपत्ता मदर तेरेसा यांना लागला नाही हीच आमच्यासाठी समाधानाची गोष्ट होती. \n\nराजकारणात येण्यापूर्वी दिला कानमंत्र\n\nकॉमनवेल्थ परिषदेच्या शेवटच्या दिवशी मी इंदिरा गांधींची वेळ मागितली. मी त्यांना म्हटलं, \"मी गेली 31 वर्षं परराष्ट्र सेवेत कार्यरत आहे. आता मला या कार्यातून मुक्त व्हावंसं वाटत आहे. जर तुमची परवानगी असेल तर मला राजकारणात येण्याची इच्छा आहे.\" त्यांनी मला परवानगी दिली. \n\nमी 28 नोव्हेंबरला त्यांना साऊथ ब्लॉकमध्ये प्रत्यक्ष भेटलो. मी त्यांना सांगितलं, \"मी एक दोन दिवसांत भरतपूरला जाईन आणि माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात करेन. सर्वांत आधी मला कपडे खरेदी करावे लागतील. मला कुर्ता-पायजमा घ्यायचा आहे.\" \n\nहे ऐकताच त्यांनी मला एक सल्ला दिला. त्या म्हणाल्या, \"आता तुम्ही राजकारणात पाऊल ठेवतच आहात तर एक लक्षात ठेवा. गेंड्याची कातडी असेल कर राजकारणात नेहमी फायदा होतो. निगरगट्टाप्रमाणे वागलात तर राजकारणात नेहमी यशस्वी व्हाल.\"\n\n(काँग्रेस नेते नटवर सिंह हे माजी परराष्ट्र मंत्री होते. काही काळासाठी त्यांनी परराष्ट्र मंत्रालयात सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे. इंदिरा गांधींसोबतच्या त्यांच्या आठवणी त्यांनी 'वन लाइफ इज नॉट इनफ' या आपल्या आत्मचरित्रात सांगितल्या आहे.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ठेही ढिसाळपणा येऊ नये आणि नियोजनबद्ध काम व्हावे यासाठी प्रत्येक कामासाठी नेत्यांना स्वतंत्र जबाबदारी देण्यात आली\", असं सुहास बिऱ्हाडे म्हणाले.\n\nभाजपचा आदिवासी चेहरा \n\nभाजपाचा आदिवासी चेहरा म्हणून ओळख असलेले ठाण्याजनजीकच्या पालघर मतदारसंघातील खासदार चिंतामण वनगा यांचे जानेवारी महिन्यात दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. उच्च विद्याविभूषित वनगा यांनी पालघरमधील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. १९९६ मध्ये वनगा पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. १९९९ मध्ये पुन्हा लोक... उर्वरित लेख लिहा:","targets":"वं महापालिकेत समाविष्ट केल्याने येथील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.\n\nविक्रमगड, जव्हार, तलासरी या भागात आदिवासींची संख्या जवळपास सत्तर हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे ही मतं निर्णायक ठरणार आहेत. या भागात मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे वर्चस्व आहे. सीपीएम (लाल बावटा) ने किरण गहला यांना उमेदवारी दिली आहे. \n\nगुजराती, पारशी मतदारांसाठी स्मृती इराणींची सभा\n\n\"गुजराती आणि पारशी मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि अभिनेत्री स्मृती इराणी या डहाणूत प्रचारसभा घेणार आहेत. याशिवाय मीरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता गुजराती भाषिक मतदारांसाठी तळ ठोकून आहेत. यावरूनच भाजपनं ही निवडणूक किती प्रतिष्ठेची केली आहे हे दिसतं\", असंही सुहास बिऱ्हाडे म्हणाले. \n\nमतदारसंघातील प्रश्नांकडे सर्वपक्षीयांची पाठ \n\nपोटनिवडणुकीत कुठलाही पक्ष मतदारंसघातील प्रश्नांवर भूमिका घेत नाही. मात्र पालघर जिल्ह्यातील २६ गांवांमधून जाणारी बुलेट ट्रेन, डहाणूच्या किनाऱ्यावर होऊ घातलेले वाढवण बंदर बडोदा-पनवेल महामार्ग, कुपोषणाची समस्या आणि सूर्या धरणाच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक महत्त्वाचे प्रश्न या मतदारंसघात आहेत.\n\n\"विकास प्रकल्पामुळे स्थानिक मच्छिमार आणि साडेतीन हजार शेतकरी उध्दवस्त होण्याचा धोका आहे. शिवाय पालघर जिल्ह्याच्या तीन तालुक्यांतील टंचाईवर उतारा म्हणून तेथे पाणी हवे असताना, तेथील शेतकरी ते मागत असतानाही सुर्या धरणाचे पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरारला देण्याचा घाट एमएमआरडीएने १३०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाद्वारे घातला आहे. हा घाट कुणासाठी, कशासाठी घातला जात आहे?\", असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना उपस्थित केला. \n\nसूर्या धरणाचे पाणी मीरा-भार्इंदर, वसई-विरारला देण्याचा घाट एमएमआरडीएने १३०० कोटी रूपयांच्या प्रकल्पाद्वारे घातला आहे. हा घाट कुणासाठी घातला जातोय, असा संतप्त सवाल उल्का महाजन यांनी उपस्थित केला.\n\n\"भाजपनं सर्व ताकद पणाला लावली आहे. शिवसेना इथल्या नगरपालिकांमध्ये सत्तेत आहे. त्याद्वारे त्यांनी शांतपणे प्रचार सुरू ठेवला आहे. बलवान उमेदवारच भाजपनं पळवल्यानं काँग्रेसची आधीच गोची झाली आहे. त्यात काँग्रेसचं व्यवस्थापन म्हणावं तितकं मजबूत दिसत नाही. बहुजन विकास आघाडीचं या मतदारसंघात सर्वाधिक वर्चस्व असल्यानं सेना-भाजपनं त्यांना छेडण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. पण आम्ही कुणालाही उत्तर देणार..."} {"inputs":"...ड येथे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याचा मुद्दा अशोक चव्हाणांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गाजला. मराठवाड्याचं विभागीय आयुक्तालय औरंगाबादला आहे. मात्र तिथे बराच ताण पडत असल्यामुळे नांदेडला आयुक्तालय स्थापन करावं अशी एक जुनी मागणी होती. बऱ्याच सरकारांनी या मागणीचा विचार केला नाही अशोक चव्हाणांची इच्छा होती. तर हे आयुक्तालय लातूरला व्हावं अशी विलासरावांची इच्छा होती. त्यासाठी अभ्यास समिती नेमली होती. या समितीने हे आयुक्तालय नांदेडला व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती. विलासरावांनी त्यावर काही कारवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"धुदुर्ग भागात नवीनचंद्र बांदिवडेकर सनातनच्या वैभव सावंतचं समर्थन करतो त्याला तिकीट कसं मिळालं? एकूणच काँग्रेस पक्षाला ज्या गोष्टी मारक आहेत त्यांची जाणीव चव्हाणांनी पक्षक्षश्रेष्ठींना करून दिली का नाही? हे प्रश्न निर्माण होऊ शकतात.\"\n\nमुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्यानंतरही अशोक चव्हाणांचे पक्षश्रेष्ठींशी असलेले संबंध उत्तम आणि स्थिर होते असं चावकेंना वाटतं. दै.प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडेंना मात्र तसं वाटत नाही. त्यांच्या मते आदर्श घोटाळ्यानंतर पक्षश्रेष्ठींची जी खप्पा मर्जी झाली ती आजतागायत कायम आहे. \n\nपक्षाअंतर्गत विरोधकांचा वरचष्मा\n\nशंतनु डोईफोडे म्हणतात, \"नांदेडमध्ये सर्व ठिकाणी त्यांची सत्ता आहे. त्यांना मानणारे लोक नांदेडमध्ये आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून त्यांची जिल्ह्यावर पकड आहे. शहराचा विचार केला तर त्यांनी बरीच कामं केली.\" \n\nनिर्णयक्षमता ही चव्हाणांची लंगडी बाजू असल्याचं डोईफोडे मान्य करतात. कोणताही निर्णय घेताना ते फक्त ठराविक लोकांशी सल्लामसलत करतात. कार्यकर्त्यांशी संपर्क चांगला असला तरी पक्षाने त्यांना बाजूला सारल्याचं डोईफोडे सांगतात. सहा महिन्यांपूर्वी एक सभा झाली तेव्हा त्यांच्या काही समर्थकांनी त्यांची भावी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. त्यामुळे चव्हाणांचे विरोधक एकवटले. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास मुकुल वासनिक, कधीकाळी समर्थक असलेले राधाकृष्ण विखे पाटील मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत होते. तेही दुरावले. पक्षातून त्यांना आव्हान मिळालं आहे असं ते सांगतात.\n\nत्यांचं मुख्यमंत्रिपद जाणं हाही पक्षाअंतर्गत राजकारणाचा भाग होता, असं डोईफोडे म्हणतात. राजीनामा दिल्यानंतरही पक्षश्रेष्ठींचं त्यांच्याविषयीचं मत कलुषितच होतं. ते खासदार होते, मात्र जितकं महत्त्व सातवांना होतं तितकं चव्हाणांना मिळालं नाही अशी खंत डोईफोडे व्यक्त करतात. \n\nअसं असूनसुद्धा त्यांना पुन्हा एकदा नांदेडमधून लोकसभेचं तिकीट मिळालं आहे. \"लोकसभेच्या तिकीटवाटपात त्यांचं मत लक्षात घेतलं नाही मात्र त्यांना जिंकवून देण्याची जबाबदारी चव्हाणांवर असेल. त्यांना लोकसभा लढवायची नव्हती मात्र पक्षश्रेष्ठींच्या आग्रहामुळे त्यांना निवडणूक लढवावी लागत आहे.\" असं डोईफोडे सांगतात.\n\nराजकारणाबरोबरच पुढे नेलेला मुख्यमंत्रिपदाचा वारसा, स्थानिकांमध्ये लोकप्रिय, नांदेडवर असलेली घट्ट पकड या त्यांच्या जमेच्या बाजू..."} {"inputs":"...डं पडतात. ती हलवावी लागतात. \n\nठाकरे सांगतात, \"वादळाचा सामना करण्यासाठी एक परिपूर्ण प्रणाली ओडिशात कार्यरत आहे. किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये पुरेसे शेल्टर्स आहेत, याची खात्री करून घेतली जाते. आमची SOP (स्टॅंडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर) तयार झालेली आहे. \n\n\"प्रत्येक वादळ हे नवं आव्हान घेऊन येतं त्यावेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. सर्वांत महत्त्वाची बाब असते ती म्हणजे नागरिकांचा जीव वाचवणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं आणि त्यांची व्यवस्थितरीत्या काळजी घेणं. त्याच बरोबर गुरांना देखील सुर... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे लोक पाहतात की हे अधिकारी गेल्या 72 तासांपासून काम करत आहेत तेव्हा त्यांचा विश्वास बसतोच. आमचं फक्त एकच उद्दिष्ट असतं ते म्हणजे झिरो कॅज्युअल्टी आणि आम्ही त्याच दिशेनी काम करतो,\" असं कुलंगे सांगतात. \n\nआपत्तीच्या काळात सर्वांची काळजी घेणं हे काम प्रशासन करतं, पण अशा परिस्थितीमध्ये सलग 72 तास काम करण्याची ऊर्जा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कशी मिळते, असं विचारलं असता कुलंगे सांगतात, \"लोकांनी आणि संपूर्ण सिस्टिमनं आमच्यावर जो विश्वास टाकला आहे, त्यातून आम्हाला ऊर्जा मिळते. जेव्हा तुमच्या हाती खूप मोठ्या समुदायाचं नेतृत्व असतं, त्यांची काळजी घेण्याची जबाबदारी असते त्यातूनच आमच्यात एक उत्साह निर्माण होतो आणि आम्ही कामाला लागतो.\" \n\nओडिशाच्या आपत्ती व्यवस्थापनाचं कौतुक संयुक्त राष्ट्राने केलं आहे. आपत्ती निवारणाच्या क्षेत्रात ओडिशा हे राज्य ग्लोबल लीडर असल्याचं संयुक्त राष्ट्राने म्हटलं आहे. 2015 साली ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांचा संयुक्त राष्ट्राने सत्कार केला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डकीतून पाहिलं. लाटेमुळे हॉटेलमध्येही पाणी आलं. आम्ही आणि काही लोक हॉटेलजवळच्या जंगलात उंचावर येऊन थांबलो. अजूनही आम्ही तेथेच आहोत.\"\n\nइंडोनेशियाच्या आपत्ती व्यवस्थापन संस्थेने जारी केलेले फोटो\n\nकाय आहे त्सुनामी?\n\nसमुद्राच्या आत जेव्हा मोठ्या हालचाली सुरू होतात, तेव्हा उंच आणि लांब लाटांची आवर्तनं सुरू होतात. या लाटा जबरदस्त वेगाने किनाऱ्याकडे येऊ लागतात आणि किनाऱ्याला धडकताना त्या रौद्र रूप धारण करतात. याच लाटांना त्सुनामी म्हटलं जातं.\n\n'त्सुनामी' हा जपानी शब्द असून तो 'त्सू' आणि 'नामी', या दोन श... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल्या हालचालींमुळे आतील प्रवाही पदार्थ उर्ध्वदिशेने येऊ लागतो.\n\nपृथ्वीवरील भूतबके जेव्हा कोणत्याही कारणांमुळे विस्तारतात तेव्हा खंडांची निर्मिती होते. याचप्रकारे त्सुनामीची निर्मिती होत असते. \n\nअर्थात प्रत्येक भूकंपामुळे त्सुनामीच्या लाटा तयार होतीलच, असं नाही. त्यासाठी भूकंपाचे केंद्र समुद्रामध्ये किंवा त्याच्याजवळ असले पाहिजे.\n\nक्रेकाटोआ ज्वालामुखीबद्दल\n\n1883च्या ऑगस्ट महिन्यात या पर्वतावर आजवरच्या इतिहासातील सर्वात मोठा ज्वालामुखी उद्रेक झाल्याचे मानले जाते.\n\nहे वाचलंत का?\n\nहे पाहिलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...डगा सुचवला. हिंदीला राष्ट्रभाषा घोषित न करता केवळ देशाची अधिकृत भाषा म्हणून मान्यता द्यावी असा हा 'मुन्शी-अय्यंगार फॉर्म्युला' होता. घटना लागू झाल्यानंतर पन्नास वर्षं इंग्रजी अधिकृत भाषा म्हणून वापरली ही तडजोड मग सगळ्यांनीच स्वीकारली. \n\nकाय आहे घटनात्मक तरतूद? \n\nभारतीय राज्यघटनेच्या कलम 343 मधील पहिल्या अनुच्छेदानुसार हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाहीये. देवनागरी लिपीतील हिंदी ही संघराज्याची अधिकृत किंवा कामकाजाची भाषा असेल, असं घटनेमध्ये नमूद करण्यात आलंय. \n\nघटनेनं प्रत्येक राज्याला स्वतःची अधि... उर्वरित लेख लिहा:","targets":"दी बेल्टमधल्या आहे. \n\nहिंदी बेल्टचं देशातल्या राजकारणात इतकं महत्त्वपूर्ण स्थान का आहे याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी असं देतात, \"ज्या बाजूला उत्तर प्रदेश आणि बिहारची जनते असते त्यांचं सरकार असतं असं म्हटलं जातं. 1977 ला तसंच झालं होतं त्याचीच पुनरावृत्ती 2014 मध्ये पाहायला मिळाली. हिंदी भाषकांची संख्या जास्त आहे, लोकशाहीमध्ये संख्येला महत्त्व असतं. सत्तेचं संतुलन ठेवायचं असेल तर ज्या लोकांची संख्या अधिक त्यांचा सत्तेत वाटा अधिक हे समीकरण असतं.\" \n\n\"हिंदी भाषक नेते हे सांस्कृतिकदृष्ट्या, भौगोलिकदृष्ट्या जवळ असतात तसंच त्यांची दिल्लीशी जवळीक असते. त्यातून त्यांचा सत्तेत नेहमी वाटा राहिला आहे. महाराष्ट्र धड दक्षिणेत येत नाही ना उत्तरेत येत. महाराष्ट्र पश्चिमेत आहे. गोवा, महाराष्ट्र आणि गुजरात मिळून 75 खासदार बनतात त्यामुळे त्यांची वेगळी लॉबी होऊ शकत नाही,\" असं केसरी सांगतात. \n\n\"इतक्या मोठ्या जागांवर प्रभाव पाडणारी इतक्या साऱ्या मतदारांना एकत्र आणणारी हिंदी भाषा आहे. त्यामुळे हिंदी नेत्यांनी नेहमीच हिंदी भाषकांना आपण हिंदी जनतेचे नेते आहोत अशी छाप पाडण्याचा प्रयत्न केला. देशात दोन तृतियांश खासदार हे हिंदी भाषक आहेत. त्यामुळेच नेते हिंदीचा आग्रह करताना दिसतात,\" असं मत हिंदी साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी व्यक्त केलं. \n\nहिंदीला विरोध का? \n\n\"1960च्या दशकात हिंदीच्या सक्तीवरून तामिळनाडूमध्ये आंदोलनं झाली. त्यांच्या हिंदीविरोधाच्या मुळाशी आर्य आणि द्रविड किंवा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद होता. हिंदी ही संस्कृतशी साधर्म्य असणारी म्हणून ब्राह्मणांची भाषा असं तामिळनाडूमध्ये म्हटलं जात असे त्यातून हा विरोध समोर आला,\" रणसुभे सांगतात. \n\nराज ठाकरे आणि त्यांच्या नवनिर्माण सेनेवर उत्तर भारतीयविरोधी असल्याचा आरोप वेळोवेळी झाला आहे. रेल्वे भरतीसाठी परीक्षेला आलेल्या मुलांना नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी मार दिला होता. \n\nराज ठाकरे\n\nहिंदीचा प्रसार कसा झाला? \n\nहिंदी राजभाषा आहे तर हिंदीचा प्रसार देशात इतक्या मोठ्या प्रमाणात कसा झाला? त्यावर डॉ. रणसुभे सांगतात, \"राम मनोहर लोहिया म्हणायचे की हिंदीचा प्रचार गांधीजी, चित्रपट, सेना आणि रेल्वे या चार गोष्टींमुळे झाला. इंग्रजी ही भाषा नसून वृत्ती आहे असं गांधीजींना वाटत असे त्यामुळे त्यांनी हिंदीच्या वापराला प्रोत्साहन दिलं. चित्रपटांमुळे हिंदीचा प्रसार झाला ही बाब..."} {"inputs":"...डणुकीत त्यांचा परभाव झाला. \n\nत्याबाबत सांगताना अंबरिश मिश्र सांगतात,\"राजकीय विश्लेषक म्हणतात की गुजरात हिंदुत्वाची पहिली प्रयोगशाळा आहे, पण तसं नाही विलेपार्ले हिंदुत्वाची प्रयोगशाळा होती आणि ती बाळासाहेब ठाकरेंनी करून पाहिली होती.\"\n\n\"या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बाळासाहेबांनी द्वेषपूर्ण भाषणं केली. हिंदू धर्माच्या नावावर मतं मागितली. त्यांच्या या द्वेषपूर्ण भाषणांना तेव्हा कुणी फारसं गांभीर्यानं घेतलं नव्हतं. पण शिवसेनेचा उमेदवार विजयी झाल्यानंतर मात्र काँग्रेस उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी क... उर्वरित लेख लिहा:","targets":"या भेटीला गेले.\n\nएक प्रकारे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती करून अडवाणी आणि ठाकऱ्यांनी बहुसंख्याकवादाचं कार्ड खेळलं, असं अंबरिश मिश्र यांना वाटतं. \n\n\"युती व्हावी ही प्रमोद महाजनाची इच्छा होती आणि त्यांनी ती पूर्णत्वास नेली. त्यासाठीचा तपशील वर्ककाऊट करणं, बाळासाहेबांचा नसलेला लहरीपणा संभाळणं अशी सर्व कामं त्यांनी लिलया केली. युती झाल्यानंतर दोन्हा बाजूंकडून बाळासाहेब ठाकरेंचा योग्य सन्मान राखला जाईल हे सुद्धा त्यांनी पाहिलं. तसंच या युतीच्या कुटुंबाचं प्रमुखपद यांनी बाळासाहेबांना देऊ केलं,\" असं अंबरिश मिश्र सांगतात.\n\n\"तर मराठीचा मुद्दा बाळासाहेबांनी काहीकाळ मागे ठेवला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उडी मारली तेव्हा ही अपरिहार्यता शिवसेना आणि भाजपच्या लक्षात आली होती. एकट्याच्या जीवावर आपल्याला हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढता येणं शक्य नाही हे दोन्ही पक्षांच्या लक्षात आलं होतं. राष्ट्रीय स्तरावर आपल्याला सांभाळून घेईल आणि आपलं महत्त्व अबाधित ठेवेल आणि स्वतःची वाढ होईल, असा साथीदार बाळासाहेबांना हवा होता. आणि तो भाजपच्या रूपात त्यांना मिळाला म्हणून त्यांनी युती केली,\" असं राजकीय विश्लेषक सचिन परब सांगतात. \n\nयुती होताच दोन्ही पक्षांनी 1990च्या निवडणुका एकत्र लढवल्या. प्रमोद महाजनांनी राज्यभरात बाळासाहेब ठाकरेंच्या सभा आयोजित करून प्रचाराचा दणका उडवला होता. त्यावेळी 47 सभा महाराष्ट्रभर बाळासाहेबांनी घेतल्या, पण काही त्यांची सत्ता आली नाही, मिश्र सांगतात.\n\nपण मराठवाड्यात मात्र युतीला चांगलं यश संपादन करता आलं. त्याचं कारण दैनिक 'पुढारी'चे कार्यकारी संपादक धनंजय लांबे सांगतात, \"प्रमोद महाजन आणि गोपिनाथ मुंडे यांचं नेतृत्व बीडमधूनच पुढे आलं होतं, पण शिवसेनेचा हिंदुत्ववाद हा भाजपपेक्षा जास्त आक्रमक होता. बाळासाहेबांच्या रूपानं मराठवाड्याला एक आक्रमक हिंदुत्ववादी नेता मिळाला. \n\n\"स्वातंत्र्यानंतर मराठवाड्यात एक असंतोष एकवटला होता. आमचा आवाज मुंबई-दिल्लीपर्यंत पोहोचत नाही, अशी लोकांची खंत होती. लोकांमध्ये आणि राजकारणात एक प्रकारची मरगळ होती. गावागावांत समाजात तेढ होती. हे वातावरण शिवसेनेला इथं रुजण्यात उपयोगी ठरलं.\"\n\nमराठवाड्यात मिळालेल्या या प्रतिसादामुळे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना-भाजप युती हे चलणी नाणं असल्याचं प्रमोद महाजनांच्या लक्षात आलं. \"त्या काळात भाजपचं महाराष्ट्रात फारसं अस्तित्व नव्हतं. प्रमोद महाजन काही मास..."} {"inputs":"...डत नाहीत हा आरोप शिवसेनेने अमान्य केलाय. कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी आवश्यक तिथे बाहेर पडून काम केले असून दिवस रात्र मुख्यमंत्री कोरोनाचे संकट दूर करण्याचा प्रयत्न करत असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आले आहे.\n\nउद्धव ठाकरे अनेक बैठका नियोजित बाळासाहेब स्मारक म्हणजेच जुन्या महापौर बंगल्यावर घेत असतात. राजकीय नेते, मंत्री, अधिकारी यांच्याही बैठका या ठिकाणी होत असतात. \n\n\"केंद्रीय पथकाने महाराष्ट्रात मे महिन्यापर्यंत लाखो रुग्ण असतील असा दावा केला होता. पण प्रत्यक्षा... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डत नाहीत. \n\nत्या म्हणतात, \"मी ओवेसींची वाढती लोकप्रियता पाहून नेहमीच वैतागायचे. माझा बॉयफ्रेंड किंवा माझ्या मित्रांशी माझा या मुद्द्यावरून वादही झाला आहे. माझं घर सेक्युलर मुस्लिमांचं आहे. पण आता घर शोधताना जेव्हा माझ्यासोबत धर्माच्या नावावरून भेदभाव व्हायला लागला तेव्हा माझ्या मनात विचार यायला लागले की माझे बॉयफ्रेंड आणि मित्र बरोबर होते का?\" \n\nपण या कडवट अनुभवानंतरही त्या म्हणतात की त्या ओवेसींच्या राजकारणाला विरोध करत राहातील, कारण त्यांचं राजकारण 'मुस्लीम समाजासाठी हानिकारक आहे.' \n\nफहद अहमदह... उर्वरित लेख लिहा:","targets":"नव्हती. तिथे द्वेषाचा डोंब उसळला नव्हता. \n\nनिर्वासितांना येताना त्या भागांनी पाहिलं नव्हतं. ना घरदार लुटलेल्या सरदार-बंगाल्यांना येताना पाहिलं होतं. कितीही नाकर्ता पंतप्रधान असला, पण त्याच्यासमोर कुठल्या मुसलमानाने म्हटलं की आम्ही मुसलमानांंचं राजकारण करणार, मग त्या पंतप्रधानाने पुढे काही केलं नाही तरी चालतं. इतकं सोपं आहे हे.\" \n\nशीबा म्हणतात की भारतीय मुस्लिमांसाठी धार्मिक ध्रुवीकरण करणाऱ्या पक्षापेक्षा धर्मनिरपेक्ष व्यवस्थेची गरज आहे. या व्यवस्थेतच भारतीय मुसलमान सुरक्षित राहू शकतात. \"मला स्पष्ट दिसतंय भाजपची इच्छा आहे की त्यांचा विरोधी पक्ष त्यांच्या पसंतीचा असावा. आणि ओवेसी साहेबांकडून ते त्यांना पुरक ठरणाऱ्या आज्ञाधारक विरोधी पक्षाची निर्मिती करून घेत आहेत.\" \n\nअर्थात राजकीय विश्लेषक आणि स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव ओवेसींच्या वाढत्या प्रभावाला धर्मनिरपेक्ष पक्षांच्या राजकारणाचा पराभव मानतात. आपल्या एक वक्तव्यात ते म्हणाले होते, \"फाळणीनंतर मुसलमानांनी कधी मुस्लीम पक्षांना मत दिलं नाही. त्यांनी आपल्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी कधी मुस्लीम नेत्यांना जवळ केलं नाही कारण त्यांना वाटत होतं की जे पक्ष बहुसंख्यांकांची हिताची काळजी घेऊ शकतात ते आपल्याही हिताची काळजी घेऊ शकतात. हे लोकशाहीचं सौंदर्य आहे पण या देशातल्या धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिमांची मतं आपल्या दावणीला बांधून घेण्याचा प्रयत्न केला. मुसलमान माणसाला या राजकारणाचा वीट आलाय.\"\n\nयंदा बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विजयी उमेदवारांपैकी एक असणाऱ्या शकील अहमद खान यांनी ओवेसींच्या उदयाची तुलना बिहारचे दिवंगत नेते सय्यद शहाबुद्दीन यांच्याशी केली. त्यांनी माजी पंतप्रधान नरसिंह रावांच्या कार्यकाळात मुस्लिमांचे मुद्दे लावून धरले होते आणि समुदायाचे राष्ट्रीय पातळीवरचे नेते म्हणून समोर येण्याचा प्रयत्न केला होता. \n\nएमआयएमच्या वाढत्या लोकप्रियतेची कारणं \n\nएमआयएम मुस्लीमांना केंद्रस्थानी ठेवून बनवलेला पहिला पक्ष नाहीये. केरळची मुस्लीम लीग असेल किंवा आसामची एआययूडीएफ असेल - याआधीही ही प्रतिमा घेऊन पक्ष बनले, पण हे दोन्ही पक्ष स्थानिक पातळीवरच आपला प्रभाव दाखवू शकले. म्हणून एमआयएम वेगळा आहे कारण हैदराबादमधून बाहेर पडून हा पक्ष इतर राज्यांमध्ये आपली जागा बनवतो आहे. या पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असली तरी अजूनही विरोधी पक्षांमध्ये चिंतेचे..."} {"inputs":"...डतात. कंपनीचं म्हणणं आहे पुरुषांच्या आंतरिक इच्छा पूर्ण करण्यासाठी हे रोबोट बनवले आहेत. बाईवर बलात्कार करण्याची ही कसली आंतरिक इच्छा? \n\nमानसशास्त्रज्ञ म्हणतात की बलात्कार करण्याची इच्छा असणं कोणत्याही परिस्थितीत नॉर्मल नाहीये. \n\nसेक्शुअल डिसऑर्डर्सवर काम करणारे दिल्लीतले मानसशास्त्रज्ञ प्रवीण त्रिपाठी म्हणतात, \"कोणीही बलात्कार करून आपली लैंगिक इच्छा पूर्ण करू शकत नाही. असं करणाऱ्याचा एकच उद्देश असतो. तो म्हणजे आपल्यापेक्षा कमजोर स्त्रीवर जबरदस्ती करून आपल्या ताकदीचं वर्चस्व प्रस्थापित करणं.\"\n\n'त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्या मानसिकतेला पण लागू पडतो ना. एखाद्याला जे कपडे तोकडे वाटतात, ते दुसऱ्याला नाही वाटणार. आपल्या समाजात अनेकदा साडी अंगभर आणि लूज टीशर्ट आणि जीन्स उत्तेजक कपडे समजले जातात. मग बलात्कार करणाराच कोणते कपडे तोकडे आणि कोणते नाही हे ठरवणार का?\n\nतेच लॉजिक महिलांच्या रात्री उशीरापर्यंत बाहेर असण्यालाही लागू पडतं. कोणाला रात्री 10 म्हणजे अपरात्र वाटेल, पण काही म्हणतील बाई म्हटली की 7च्या आत घरात हवी. खरं तर आपण कोणते कपडे घालावेत, कितीपर्यंत बाहेर असावं, कसं वागावं, हे ठरवण्याचे अधिकार बाईला हवेत, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही. \n\nगुरुग्राममधल्या घटनेनंतर आपल्या समाजातलं अस्वस्थ करणारं वास्तव पुन्हा एकदा पुढे आलं आहे. बलात्कार होण्यासाठी मुलीच जबाबदार आहेत, असं अनेक महिलांनाही वाटतं, हे यातून दिसतं. \n\nप्रॉब्लेम मुलींमध्ये नाही, तर काही मुलांच्या डोक्यात आहे, हे लक्षात घ्यायला हवं. ज्या बाई मुलींना कपड्याचे सल्ले देत आहेत, त्यांनी खरं तर मुलींची छेड काढणाऱ्या मुलांना सल्ले देण्याची गरज आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\nबीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डमध्ये यासाठी सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. \n\nकारणांची मालिका\n\nआमच्या भेटीनंतर मी हे सगळं खरं का करत आहे, ते सांगितलं, आणि त्यांची प्रतिक्रिया विचारली. फक्त दोघांनीच त्यावर प्रतिक्रिया दिली. एकाने परस्परसंमतीने लैंगिक संबंध ठेवण्यास इच्छुक होतो, असं सांगितलं होतं. एकाने सांगितलं की त्याचा उद्देश निष्पाप होता आणि तो मला फक्त त्याच्या काऊचवर बसू देण्यासाठी चार्ज करत होता.\n\nपण या जाहिरातींना खरंच प्रतिसाद देणाऱ्या लोकांकडे एक तर पैसा नसतो, भोळे असतात किंवा त्यांच्याकडे जायला कुठेही जागा नसते.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही,\" असं अकॉर्न या भाडेकरू आणि दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी लढणाऱ्या एलॉन मोरॅन यांनी सांगितलं.\n\n\"अशा शक्तींकडे आणि कृतींकडेसुद्धा कायदा करणारे दुर्लक्ष करतात. कधी लोक आयुष्यात एकटे असतात. त्यांना शारीरिक सुखाची इच्छा असते पण ते कसं मिळवावं हे त्यांना माहिती नसतं. कधी कधी या दोन गोष्टींची सरमिसळ झालेली असते.\"\n\nतिची संस्था आता भाड्याऐवजी सेक्स या संकल्पनेला शक्यतो आधुनिक गुलामगिरीच्या कायद्याखाली बेकायदेशीर ठरवण्यासाठी काम करत आहे. त्यामुळे घरमालकांना शिक्षा होण्याची शक्यता आहे.\n\n\"हा एक गुन्हा आहे, असं प्रशासनाला कळायला हवं आणि दोषींना शिक्षा व्हायला हवी,\" असं मोरॅन यांनी सांगितलं. \n\n\"ही समस्या सोडवण्यासाठी आम्हाला एक मोठा बदल हवा.\" \n\nहेही वाचलंत का?\n\nपाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा नृत्य : जगातले सर्वांत सेक्सी नृत्य\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...डरचं रेग्युलेटर खराब झालं. ऑक्सिजनचा तुटवडा असताना एव्हरेस्ट शिखर सर केलं. खाली उतरताना 'स्नो ब्लाईंडनेस'चं संकट ओढावलं.\n\nगेल्या वर्षी याच हिलरी स्टेपपाशी मृत्यूच्या दाढेतून जिवंत परतल्यानंतर जिद्दीनं पुन्हा दुसऱ्या वर्षी तिथं पोहोचलेल्या 32 वर्षीय मनीषा वाघमारे यांच्या जिद्दीची कथा... वाचा त्यांच्याच शब्दांत... \n\n8. माणदेशी रेडिओचा आवाज\n\nकेराबाई सरगर माणदेशी तरंग वाहिनी 90.4 वर त्या लोकगीतांचा कार्यक्रम सादर करतात. त्यांच्या आवाज अख्ख्या माणदेशात लोकप्रिय आहे.\n\nपाहा व्हीडिओ : केराबाईंच्या आवाजा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॅब्स \n\nमधू झा यांचं वजन एकेकाळी 85 किलो होतं. आज त्या बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धा गाजवत आहेत. \n\n\"मी फार लठ्ठ होते. काहीही खात होते. जंक फूड मला फार आवडायचं. इतकंच काय मी दारूही प्यायचे. तुम्हाला विश्वास बसणार नाही माझं वजन 85 किलो झालं होतं,\" त्या सांगतात. \n\nआणि आज लठ्ठपणा कमी करता करता त्यांनी सिक्स पॅक अॅब्स कमावले आहेत. \n\nपाहा व्हीडिओ\n\n13. इंग्रजांशी दोन हात करणाऱ्या हौसाबाई पाटील\n\n93 वर्षांच्या हौसाबाई या क्रांतीसिंह नाना पाटील यांची लेक. सध्या त्या सांगली जिल्ह्यातल्या हणमंतवडिये या गावी राहतात.\n\nहौसाबाई पाटील\n\nदक्षिण महाराष्ट्रात नाना पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रतिसरकार किंवा पत्री सरकार स्थापन करण्यात आलं होतं. त्यांची लेक हौसाबाई पाटील यांनी स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नोंदवला होता. \n\n\"गोरं घालविलं अन काळं आणलं... आमचं चुकलंच जरा! खुर्च्याच जाळायला पाहिजे होत्या त्या. मग खरं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं असतं,\" स्वातंत्र्याच्या संकल्पनेविषयी हौसाबाई पाटील सांगतात. \n\nपाहा व्हीडिओ\n\n14. हिमा दास\n\n18 वर्षांच्या हिमा दासनं वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅंपियनशिपच्या अंडर-20मध्ये तिनं 400 मीटर प्रकारात सुवर्ण पदक जिंकलं. असं करणारी ती पहिली भारतीय महिला आहे.\n\nहिमा दास\n\n\"हिमाचा इथपर्यंतचा प्रवास खडतर होता,\" असं तिची आई सांगते. पण सर्व अडचणींवर मात करून तिनं हे यश मिळवलं. सुवर्ण पदक जिंकल्यानंतर हिमाला सरकारी नोकरीचे प्रस्ताव येत आहेत.\n\nपण तिनं ते नाकारले आहेत. कारण तिला तिचं ध्येय गाठायचं आहे. तुम्ही म्हणाल ते काय?\n\nपाहा व्हीडिओ - \n\n15. कॅन्सरवर मात करणारी शची\n\n\"कॅन्सरशी संघर्ष हा फक्त शारीरिक नसतो, तर मानसिकही असतो. कॅन्सरशी लढताना थकले की जगण्याचं आमिषाचा हात घट्ट धरायचे,\" असं शची मराठे सांगतात. \n\nशची मराठे\n\n कॅन्सरशी झुंज दिलेल्या शची मराठे यांनी सांगितलेले स्वतःचे अनुभव. त्यांच्याच शब्दांत. वाचा इथे\n\n16. स्मृती मन्धाना आणि अनुजा पाटील\n\nICC महिला वर्ल्ड T20 अर्थात T20 वर्ल्ड कपमध्ये यंदा भारतीय संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आणि आपल्या प्रदर्शनाने जग जिंकलं. त्या संघात यंदा सांगलीची स्मृती मंधाना आणि कोल्हापूरच्या अनुजा पाटील यांचा समावेश होता. \n\nफलंदाजीत कुमार संगकाराला आदर्श मानणाऱ्या 22वर्षीय स्मृतीच्या बॅटिंगमध्ये आक्रमकता आणि देखणेपण, यांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. याच वर्षी BCCIने स्मृतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर..."} {"inputs":"...डररचं इथेही वेगळं आहे. चाहत्यांना तो आपल्याच शरीराचा एक भाग वाटतो. म्हणूनच त्याचं जिंकणं-हरणंही तटस्थ न राहता खूप आतलं होतं.\n\nफेडरर खेळतो तेव्हा तो जिंकावा यासाठी जगाच्या कानाकोपऱ्यातून कोट्यवधी माणसं दुवा करतात. एक अदृश्य असं दुवांचं अर्थात पॉझिटीव्ह वाइब्सचं अद्भुत नेटवर्क फेडररकडे आहे. त्याची मेहनत आहेच पण तो खेळत असताना सगळ्या दुवा एकवटून त्याच्याभोवती अभेद्य कवच निर्माण व्हावं इतका तो दंतकथा वर्गात गेला आहे.\n\nइतक्या सगळ्या आशाअपेक्षांचं ओझं तो गेली अनेक वर्षं वागवतोय. पण त्याने तो खचून जात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"महागाईत घर-संसार डोलारा सांभाळताना जीव मेटाकुटीला येऊन रडकुंडीला येतो खरंतर पण अब्रमण्यम-सुब्रमण्यम... रडणं वगैरे कमकुवत मनाच्या लक्षण मानलं गेलेल्या कृतीचं नावही काढू नका... तुम्ही लढा, संघर्ष करा, धडपडा, उभे राहा- (झाल्यास विजिगीषु वृत्ती जागवणारं साहित्य वगैरे वाचा) पण रडू नका...!\n\nतुम्हीच रडलात तर बाकीच्यांना कोण आधार देणार, हा विचार बिंबवून तुम्ही अश्रूंना पार रेटिनाच्या मागे ढकलून द्या...!\n\nजेतेपद स्वीकारल्यानंतर भाषणादरम्यान फेडररच्या डोळ्यात अश्रू तरळले.\n\n'रडतोस काय मुलीसारखा' हा उद्गार पुरुषांपेक्षाही तमाम फेमिनिस्टवादींना डिवचणारा मुद्दा. स्त्री-पुरुष समानतेचा आग्रही पुरस्कर्त्या मंडळींना तर पुरुषांनीही मनसोक्त रडावं, असं वाटत असेल कदाचित पण तूर्तास तरी असं होताना दिसत नाही.\n\nमुळातच रडण्याभोवती असणारं जेंडर कुंपण भेदण्यात फेडररचा वाटा मोलाचा आहे. अश्रू तरळणं ही स्त्रीपुरुष कोणासाठीही निव्वळ सहज शारीरिक प्रक्रिया आहे, हे फेडररच्या निमित्ताने ठसतं.\n\nपोलिओपासून टीबीपर्यंत आजारासाठी लसी निघाल्या आहेत परंतु रडण्याद्वारे मोकळं होण्याची संधी नसल्यामुळे अश्रू तंबुवून जगणाऱ्या पुरुष मंडळींसाठी कुठलीच लस नाही. यातून एकप्रकारे मानसिक कुचंबणासदृश रोगांना आपण खतपाणी घालतो. प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात यशाचा फेडरर मोमेंट येतोच. पण त्याच्यासारखं जाहीरपणे अश्रूंना वाट मोकळी करून देण्याचं स्वातंत्र्य कधी मिळेल? फेडररचे अश्रू जितके मनाला आत जाऊन भिडतात तसं आजूबाजूच्या पुरुषांनी अनेक वर्ष रोखलेले अश्रू मोकळे झाले तर?\n\nखेळात थरार असतो. जीव पणाला लागतो. देशासाठी खेळण्याचं निमित्त असतं. कोट्यवधींच्या आशाअपेक्षा असतात. जिंकणं-जेतेपद म्हणजे या सगळ्या अडथळ्यांना भेदून अत्युच्चपदी पोहोचणं. गायक मंडळी एखाद्या घराण्याची दीक्षा घेतात. फेडररचं घराणं टेनिस आहे. \n\nऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम लढतीदरम्यानही फेडरर भावुक झाला होता.\n\nप्रत्येक ग्रँड स्लॅमला तो कसून रियाझ करतो. जेतेपदासह मैफल जिंकतो. प्रतिस्पर्ध्यावर सूड उगवण्यासाठी अनेक जण जिंकतात. ते जिंकल्यावर त्यांच्या डोळ्यात त्वेष दिसतो. पण युद्ध जिंकल्यानंतरची भावना फेडररच्या मनात, मेंदूत, खेळात आणि वावरण्यात कधीच नसते.\n\n'स्पोर्ट्स इज क्रुएल वर्ल्ड' म्हटलं जातं. फेडरर ही सगळी क्रुएलटी झेलतो, त्याची झळ चाहत्यांना पोहोचू देत नाही. पण जेतेपद पटकावल्यावर सगळा अंगार अश्रूंवाटे मुक्त..."} {"inputs":"...डले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरी शुभ्र मलमलची साडी नेसली होती. त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती.. त्यांचा फाटलेला आवाज.'\n\nदत्तक घेतलेल्या दामोदरला वारस म्हणून मान्यता मिळण्यासाठी राणीने मोठा संघर्ष केला. पुढे 1857 मध्ये ब्रिटीशांविरोधात मोठा उठाव झाला. यात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.\n\nरणांगणावर त्यांनी स्वतः सैन्याचं नेतृत्त्व केलं. यावेळी दामोदरला पाठीवर बांधून त्या युद्धभ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूला केला.\n\nलँग यांची नजर राणीकडे गेली. या घटनेनंतर रेनर जेरॉस्च यांनी एक पुस्तक लिहिलं. 'द रानी ऑफ झाँसी, रेबेल अगेन्स्ट विल'.\n\nया पुस्तकात रेनर जेरॉस्च यांनी जॉन लँग यांचं वक्तव्य दिलं होतं. ते म्हणतात, ''राणी एक मध्यम उंचीची पण तगडी महिला होती. तरुणपणी त्यांचा चेहरा खूपच सुंदर असावा पण याही वयात त्यांच्या चेहऱ्याचं आकर्षक रूप कमी झालं नव्हतं. मला एक गोष्ट थोडी आवडली नाही ती म्हणजे त्यांचा जरा जास्तच गोल चेहरा. हां, त्यांचे डोळे खूप सुंदर होते आणि नाकही खूपच नाजूक होतं. त्या फार गोऱ्या नव्हत्या. सोन्याचे कानातले सोडले तर त्यांनी एकही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरी शुभ्र मलमलची साडी नेसली होती. त्यातून त्यांची देहाकृती स्पष्ट आणि रेखीव दिसत होती. त्यांच्या व्यक्तिमत्वाला मारक ठरेल अशी एकच गोष्ट होती.. त्यांचा फाटलेला आवाज.''\n\n..अन् युद्ध पेटलं!\n\nखालसा झालेलं संस्थान आपल्या दत्तकपुत्राला मिळावं, यासाठी राणी लक्ष्मीबाई ब्रिटिशांविरोधात लढाईत उतरल्या.\n\nत्यावेळी नानासाहेब पेशव्यांनी ब्रिटिशांविरोधात आधीच आघाडी उघडली होती. पेशव्यांना मिळणारं पेन्शन ब्रिटिशांनी बंद केल्यानंतर पेशवे लढाईत उतरले होते.\n\nराणी लक्ष्मीबाई आणि पेशव्यांनी एप्रिल 1857मध्ये आजच्या उत्तर प्रदेशात ब्रिटिश सैन्याविरोधात लढाईला सुरुवात केली.\n\n'झाशीची राणी लक्ष्मीबाई' या ग्रंथाच्या लेखिका प्रतिभा रानडे यांच्या मते: \"नानासाहेब आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या मागण्या त्यांच्या दृष्टिकोनातून तो त्यांचा हक्कच होता. इंग्रजांनी तो अन्यायाने हिसकावून घेतलेला होता. आपला हक्क परत मिळवण्यासाठी त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्यांच्या दृष्टिकोनातून स्वतःचे राज्य हेच राष्ट्रीयत्व होते. 'राष्ट्रीयता' या शब्दाचा आज जो अर्थ आपल्याला अभिप्रेत आहे, त्याची जाणीव त्याकाळी जागृतच झालेली नव्हती. दिल्लीच्या तख्तावर सत्ताधीश कुणीही असला तरी प्रत्येक राजा-महाराजा, नवाब आपापल्या मुलुखात स्वतंत्रच असे. तेच त्यांचे राष्ट्रीयत्व होते.\"\n\nरानडे यांच्या मताप्रमाणेच अनेक इतिहास अभ्यासकांनी आजच्या 'राष्ट्र' या संकल्पनेची तत्कालीन परिस्थितीशी तुलना करणं चूक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.\n\n..आणि तळपती तलवार थंडावली\n\nइंग्रजांचा वेढा फोडून झाशीच्या राणीने पेशव्यांकडे काल्पी नावाच्या गावाकडे कूच केलं. झाशी शहराला उद्ध्वस्त केल्यावर इंग्रजांनी आपला मोर्चा काल्पीकडे वळवला. पण तिथंही..."} {"inputs":"...डले. त्यांना पोहता येत नव्हतं. त्यांनी आरडाओरडा केला. मारुती माने, बापू राडे आणि तालमीतल्या बाकी पैलवानांनी मिळून सादिक यांना बाहेर काढलं आणि सादिक यांचे प्राण वाचवले\", असं नाना सांगतात. \n\nनजर जमिनीकडे झुकलेली\n\nसादिक आपल्या कारकीर्दीत विविध टप्प्यावर कोल्हापुरात येत राहिले. वावरत असताना त्यांना बघण्यासाठी लोक उत्सुक असायचे. परंतु त्यांची नजर जमिनीकडे असायची अशी आठवण नाना सांगतात. लोकांची उत्सुकता मी समजू शकतो परंतु परस्त्रीकडे पाहणं योग्य होणार नाही अशी सादिक यांची भूमिका होती. \n\nपैलवान असले तरी... उर्वरित लेख लिहा:","targets":"जयी गंगावेश तालीम आणि नंतर मठ तालमीचा भाग होते. कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर अतिशय प्रेम होतं. आजही त्यांच्याबद्दल भरभरून बोललं जातं\", असं पैलवान आणि कुस्ती अभ्यासक गणेश मानुगडे यांनी सांगितलं. \n\n'रंकाळ्यावर प्रेम करणारा संस्कारी पैलवान' \n\n\"सादिक यांच्यासारखा पैलवान आणि माणूस सहजी निर्माण होत नाही. निसर्गाची देणगी त्यांना लाभली होती. ते अतिशय देखणे पैलवान होते. टोमॅटोसारखे लालबुंद व्हायचे. धिप्पाड शरीरयष्टीचे राजबिंडे वाटावं असं व्यक्तिमत्व होतं\", अशी आठवण हिंदकेसरी दिनानाथ सिंह यांनी सांगितली. \n\nते कोणत्याही कुस्तीला नाही म्हणत नसत. वडील निका सदैव त्यांच्याबरोबर असत. पहाटे साडेतीनला त्यांचा दिवस सुरू होत असे. रोज 3000 जोर, 3000 बैठका मारत असत. ताकदीसाठी मांसाहार करत असत. दुधात सुकामेवा घोटून थंडाईचा आहार घेत. वडीलच त्यांना मालीश करत असत.\n\nएकदा कुस्ती खेळायला सादिक यांनी नकार दिला. तेव्हा निका यांनी पायातल्या मोजडीने सादिक यांना ती तुटेपर्यंत मारलं होतं. कुस्तीप्रती अतीव निष्ठा असणारी अशी ती माणसं होती असं दिनानाथ सांगतात. रंकाळ्यावर जाणं त्यांना प्रचंड आवडायचं. रंकाळ्यावर जाऊन आलं की दिवसभराचा शीण हलका होऊन जातो असं ते आवर्जून सांगत. कोल्हापुराच्या पाण्यात वेगळेपण आहे. या मातीशी त्यांचं घट्ट नातं निर्माण झालं होतं असं दिनानाथ सांगतात. \n\nसादिक यांनी एवढ्या कुस्त्या मारल्या पण कधीही गर्व केला नाही. समोरच्या व्यक्तीला आदर देऊन बोलायचे. भारत-पाकिस्तान संबंध ताणले गेले पण कोल्हापूरकरांचं सादिक प्रेम जराही कमी झालं नाही. सादिक यांना व्हिसा मिळण्यात कधीच अडचण आली नाही. कोल्हापूरहून मुंबई, मुंबईहून दिल्ली, दिल्लीहून लाहोर असा रेल्वेने प्रवास करायचे. खेळातलं कर्तृत्व विलक्षण होतंच पण त्यांच्या माणूसपणातून आम्ही खूप काही शिकलो\" असं दिनानाथ सांगतात. \n\nइतर पैलवान मित्रांशी जिव्हाळ्याचे संबंध\n\nसादिक यांची कोल्हापूरमध्ये अनेक पैलवानांशी मैत्री होती. त्यांच्या घरी येणं-जाणं, लग्नसमारंभात जाणंही असायचं. कोल्हापूरमधील पांडुरंग म्हारुगडे मोतीबाग तालीम येथे कुस्तीचा सराव करत.\n\nते आणि सादिक चांगले मित्र होते असे पांडुरंग म्हारुगडे यांचे पुत्र भरत म्हारुगडे सांगतात. \"आपल्या आई-वडिलांच्या विवाहाला सादिक उपस्थित होते, ते कोल्हापूरला आले की घरी येऊन जायचे\", असं भरत सांगतात. पांडुरंग यांनी आपल्या पुतण्याचे नाव सादिक ठेवावे असा हट्ट..."} {"inputs":"...डवली जात आहेत. त्यांनी मला जाळलं तरी काळजी करू नका. हे डावपेच आपल्यासाठी नवीन नाहीत. द्रविडी जनता आणि द्रविडी विचारसरणीसाठी पेरियार हा सर्व अपमान गिळायला तयार होते. चो किंवा रजनीकांत यांना हे कधीच कळणार नाही.\"\n\nतामिळनाडुतील VCK पक्षाचे नेते आणि लोकसभा खासदार तोल तिरुमावलावन यांनी म्हटलं, \"पेरियार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल रजनीकांत यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. संघ परिवाराच्या अजेंड्यासाठी रजनीने बळीचा बकरा बनू नये.\"\n\nपेरियार\n\nतामिळनाडू सरकारमधील मत्सव्यवसाय मंत्री जयकुमार यांनी या स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो लेख लिहिण्यात आला होता. तोच लेख रजनीकांत यांनी पत्रकार परिषदेत दाखवला होता. तो लेख लिहिणारे पत्रकार जी. सी. सेकर यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. \n\nया लेखात त्यांनी 1971 च्या रॅलीच्या फोटोसह चुकीची माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल तत्कालीन तामिळनाडू सरकारने चो. रामास्वामी यांच्याविरोधात कशी कारवाई केली, त्याचा उल्लेख केला आहे. \n\n(ज्या ठिकाणी ती रॅली झाली त्या सालेममधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून आपण बातमी छापल्याचं म्हणत चो. रामास्वामी यांनी कनिष्ठ न्यायालयात माफी मागितली होती.)\n\nजी. सी. सेकर म्हणाले, \"अनेक वर्षांपूर्वी टेलिग्राफसाठी काम करत असताना मी एका बातमीसाठी चो. रामास्वामी यांची मुलाखत घ्यायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी त्यांच्या अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. त्याचवेळी त्यांनी मला 1971 सालेम जिल्ह्यात झालेल्या रॅलीविषयी बातमी छापल्यामुळे आपल्याला आणि तुघलक मासिकाला तामिळनाडू सरकारकडून कसा त्रास सहन करावा लागला, याबद्दल सांगितलं. मीदेखील तो अंक त्यांच्या कार्यालयात बघितला होता.\"\n\nपेरियार यांच्या मुद्द्याव्यतिरिक्त आउटलुक हे मासिक 'द हिंदू' ग्रुपचं नाही, यावरूनही नेटकरी रजनीकांत यांना ट्रोल करत आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डाभोवतीचं गूढतेचं वलय कायम आहे. या खंडाशी निगडित अनेक रहस्यं पाण्याखालच्या 6560 फूट (2 किलोमीटर) भूभागामध्ये लपली आहेत. या खंडाची निर्मिती कशी झाली? तिथे कोण राहत होतं? किती काळ हा खंड पाण्याखाली आहे?\n\nकष्टप्रद शोध\n\nझिलँडियाचा अभ्यास करणं कायमच अवघड राहिलेलं आहे.\n\nतास्मन यांनी 1641 साली न्यूझिलंडचा शोध लावल्यानंतर एक शतकानंतर ब्रिटिश नकाशाकार जेम्स कुक यांना दक्षिण गोलार्धाच्या वैज्ञानिक सफरीवर पाठवण्यात आलं. पृथ्वी व सूर्य यांच्या मधून शुक्र कसा जातो याचं निरीक्षण करून सूर्य किती दूर आहे ते मोज... उर्वरित लेख लिहा:","targets":"सल्याचं त्यांना सिद्ध करता येणार होतं.\n\nतरीही, यासंबंधीची मोहीम ठप्प होती. खंड शोधणं अनघड व महागडं असतं आणि यात कोणतीही निकड नव्हती, हेही मॉर्टिमर नमूद करतात. नंतर, 1995 साली अमेरिकी भूभौतिकशास्त्रज्ञ ब्रुस लुयेन्डिक यांनी पुन्हा एकदा या प्रदेशाचं वर्णन खंड असं केलं आणि त्याला झिलँडिया असं म्हणण्याचं सुचवलं. यानंतर खंडाचा शोध लागण्याची प्रक्रिया घातांक वक्रासारखी झाल्याचं ट्यूलॉच म्हणतात. \n\nदरम्यान, 'समुद्री कायद्यासंबंधीची संयुक्त राष्ट्रांची नियमचौकट' लागू झाली आणि नवीन खंडाच्या शोधाला ठोस प्रोत्साहन मिळालं. देशांना त्यांचा कायदेशीर प्रदेश 'अपवर्जक आर्थिक क्षेत्रा'पलीकडे विस्तारता येईल, त्यांच्या किनाऱ्यापासून 370 किलोमीटर दूरपर्यंतच्या समुद्री प्रदेशावर त्यांना 'विस्तारित खंडीय मंच' म्हणून दावा करता येईल आणि या प्रदेशातील खनिजांचे साठे व तेलही त्यांच्या हक्काचं राहील, असं संयुक्त राष्ट्रांच्या या दस्तावेजात म्हटलं आहे.\n\nन्यझीलंडने स्वतःचं एका मोठ्या खंडाचा भाग असणं सिद्ध केलं, तर या देशाचा प्रदेश सहा पटींनी वाढेल. या पार्श्वभूमीवर संबंधित भागाच्या सर्वेक्षणासाठी प्रवासांना मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आला आणि हळूहळू या संदर्भातील पुरावा गोळा होत केला. यासाठी संकलित करण्यात आलेल्या प्रत्येक खडकाच्या नमुन्यासोबत झिलँडियाची बाजू बळकट होत गेली.\n\nअखेरीस उपग्रहाद्वारे मिळालेल्या माहितीने मोठीच पुष्टी मिळाली. जमिनीच्या तळाचं सर्वेक्षण करताना कवचाच्या विविध भागांमध्ये गुरुत्वाकर्षणात बारीकसारीक बदल असतील, तरी त्यांचा मागोवा घेण्यासाठी उपग्रहीय माहितीचा वापर करता येतो. या तंत्रज्ञानाद्वारे झिलँडिया हा जवळपास ऑस्ट्रेलियाइतकाच मोठा ओबडधोबड भूभाग स्पष्टपणे दिसतो.\n\nहा खंड अखेरीस जगासमोर अवतरला, तेव्हा जगातील सर्वांत मोठ्या समुद्री प्रदेशांपैकी एका प्रदेशाची दारंही खुली झाली. \"विचार केला तर, हे खूप गंमतीशीर वाटतं. पृथ्वीवरील प्रत्येक खंडामध्ये वेगवेगळे देश आहेत, पण झिलँडियावर केवळ तीन प्रदेश आहेत.\"\n\nन्यूझीलंडसह या खंडावर न्यू कॅलेडोनिया (चकाकत्या सरोवरांसाठी प्रसिद्ध असलेली एक फ्रेंच वसाहत) आणि लॉर्ड होव्ह आयलंड व बॉल्स पिरॅमिड हे ऑस्ट्रेलियाचे लहानखुरे प्रदेश आहेत. यातील बॉल्स पिरॅमिड 'एका नावेहून मोठा नाही' असं वर्णन अठराव्या शतकातील एका शोधप्रवाशाने केलं आहे.\n\nगूढ विस्तार\n\nझिलँडिया मुळात प्राचीन गोंडवाना..."} {"inputs":"...डायबेटिस रुग्णांसाठी शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात असणं किती महत्त्वाचं आहे याकडे लक्ष अधोरेखित करतात. \n\nडॉ. पाटणकरांनी सांगितलं, \"डायबेटिसग्रस्त रुग्णांच्या शरीरात साखरेचं प्रमाण नियंत्रणात नसलं तर त्यांना सर्वात जास्त धोका आहे. मात्र, रुग्णाचा डायबेटिस कंट्रोलमध्ये असला तर एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच कोरोनाचं इन्फेक्शन झालं, तरी रुग्ण बरा होतो. त्यामुळे मधुमेहींनी त्यांच्या शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवलं पाहिजे.\" \n\nशुगर अचानक कमी करू नका\n\nडॉ. पाटणकर म्हणतात, \"आजाराच्या भीतीन... उर्वरित लेख लिहा:","targets":"तील रक्तवाहिन्यांच्या आतील भागात जखम झालेली असते. जर अशा व्यक्तींना कोरोनाची लागण झाली तर रक्तवाहिन्यांना जखम होण्याची (ज्याला वैद्यकीय भाषेत Inflamation असं म्हणतात) शक्यता जास्त वाढते. शरीराच्या ज्या भागातील अवयवांना रक्तपुरवठा कमी होतो. त्या अवयवाला हानी होण्याचा धोका जास्त वाढतो.\" \n\nकोरोनापासून सांभाळा\n\n\"मधुमेह असलेल्या कोरोनाबाधितांमध्ये गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता सामान्य रुग्णांपेक्षा जास्त असते. कारण, डायबेटिसमुळे इतर अवयवांची क्षमता कमी झालेली असते,\" असं डॉ. पितळे म्हणतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डावर येऊन कीर्तन, प्रवचन, दिंडी सोहळ्यांचे कार्यक्रम ते करू लागले.\n\n 1965 साली त्यांचं निधन झाल्यावर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून भीमसेन महाराज काम पाहू लागले. तर 2003 पासून नामदेव महाराज शास्त्री या गडाचे कार्य करत आहेत. दरवर्षी दसऱ्याला इथं लाखो लोक जमतात. \n\nभगवानगडाचं उद्घाटन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालं होतं.\n\nगोपीनाथ मुंडे, भगवानगड आणि दसरा मेळाव्याचा वाद\n\nभाजपचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे दसरा मेळाव्यात सहभागी व्हायचे. त्यांना मानणारा बीड जिल्ह्... उर्वरित लेख लिहा:","targets":"कांना संबोधित केलं होतं. या वादानंतर भगवानगड हे नाव सर्वांच्याच लक्षात राहिलं. भगवानगडाच्या पायथ्याला पंकजा मुंडे यांनी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बीडमध्ये आलेले असताना प्रचारसभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं भगवानगडासंदर्भातलं शेवटचं भाषणही ऐकवण्यात आलं होतं. \n\nत्यामध्ये गोपीनाथ मुंडे लोकांना उद्देशून, \"आपण सर्व बाबांचे भक्त आहोत म्हणजे गुरुबंधू आहोत. या गडाचं महत्त्व राज्याला समजलंय आता केंद्राला समजण्यासाठी प्रयत्न करू. मी भीमसेन महाराज आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घडवून आणली होती. आता न्यायाचार्य (नामदेवशास्त्री) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घडवून पंतप्रधानांना भगवानगडावर आणण्यासाठी प्रयत्न करू\" असे सांगितले होते. यावरुन गोपीनाथ मुंडे यांच्या एकूणच राजकीय प्रवासात तसेच सार्वजनिक जीवनात गडाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचं दिसून येतं.\n\nगोपीनाथगड\n\nगोपीनाथ मुंडे यांचं निधन झाल्यानंतर परळी येथे वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 18 एकर जागेवर गोपीनाथगड हे स्मारक साकारण्यात आले. इथं गोपीनाथ मुंडे यांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे. \n\n12 डिसेंबर 2014 रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या गोपीनाथगड स्मारकाचे भूमिपूजन झाले.\n\nया गडाचं म्हणजेच स्मारकाचं लोकार्पण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर हे स्मारकस्थळ एकप्रकारे पंकजा मुंडे तसेच त्यांची बहिण खासदार प्रीतम मुंडे यांच्या राजकारणाचं केंद्र झालं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डिले यांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या इतर 22 लोकांना अटक झाली असून एकूण 52 नावं तोडफोड प्रकरणी निष्पन्न झाली आहेत. \n\nपोलिसांची पाच पथकं सध्या तपासकामात लावण्यात आली आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस संचालक बिपीन बिहारी आणि नाशिक विभागीय पोलीस महानिरीक्षक विनय चौबे स्वतः तळ ठोकून बसले आहेत. \n\nCBIने याचा तपास करावा\n\n36 वर्षांचे वसंत ठुबे आणि संजय कोतकर यांची मैत्री गेली अनेक वर्षं होती. ठुबे यांना दोन मुलं आहेत. एक दोन वर्षांचा आणि एक पाच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ईकांना कसा फायदा करून घेता येईल हे बघतो. केडगावमध्ये याविषयी कुणीही उघडपणे बोलणार नाही. 5 ते 7 वर्षांपूर्वी लोक थोडेफार बोलायचे. पण कालच्या हत्याकांडानंतर पुढील दहा वर्षं कुणीच बोलणार नाही. एवढी जरब आहे,\" असं निरीक्षण शिर्के नोंदवतात.\n\nया सर्व परिस्थितीचा आढावा गृहराज्यमंत्री मंत्री दीपक केसरकर यांनी घेतला. पत्रकार परिषद घेत कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांचं तत्काळ निलंबन केल्याची माहिती त्यांनी दिली. तसंच पोलीस उपअधीक्षक अक्षय शिंदे आणि पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या चौकशीचे आदेश आपण दिल्याची माहिती केसरकरांनी दिली.\n\nआतापर्यंत पोलिसांना सहा वेळा संपर्क साधण्यात येऊनही पोलिसांनी वरिष्ठांचं नाव पुढे करत माध्यमांना प्रतिक्रिया देणार नसल्याचं सांगितलं. पोलिसांमध्येच दहशत असेल तर सर्वसामान्यांचं काय? असा प्रश्न आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...डी एवढ्यावर ते राबत असतात.\"\n\nयाच शंभर रूपयांपायी आमच्या गावातल्या दहा लोकांचा जीव गेलाय असं एका बाईने रडत रडत सांगितलं. तिचं नावही माहिती नाही मला. अशा अनेक जणी होत्या, भग्न चेहऱ्याने आपल्या जवळच्या नातेवाईकांच्या मरणाचं दुःख पचवत होत्या.\n\nदीपिका आणि खुशी तशाच दोन चिमुकल्या. काय घडलं याचा नीटसा अंदाज न येणाऱ्या. त्यांना इतकंच कळलं की त्यांची आई आता परत येणार नाही. त्याची आई, भाऊ आणि बहीण पपईच्या बागेत कामाला गेले होते, आणि येताना ट्रक उलटून जो अपघात झाला त्यात तिघांचाही जीव गेला. या मुलींचे वडील... उर्वरित लेख लिहा:","targets":"धी ओव्हरलोड झालेल्या ट्रकच्या टपावर हे मजूर बसतात आणि त्यांना परत आणून सोडतात.\n\nतीन राज्यं, आदिवासी मजूर आणि सुरक्षेचा अभाव\n\nअंकलेश्वर-बुऱ्हापूर या राज्यमार्गामुळे जोडली गेलेली गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश ही तीन राज्य या पट्ट्यात येतात. त्यामुळे इथे मालवाहतूक प्रचंड होते. इथला माल आसपासच्या राज्यांमध्ये जातो, तसंच तिथे काम करायला इथले मजूरही जातात. त्यांच्या दळणवळणाची दुसरी काहीच सोय नसते.\n\nतीन-चार दिवसांत बाग तोडून झाली की हे मजूर ट्रक लोड करतात आणि रात्री परतीचा प्रवास सुरू करतात. दिवसभराच्या श्रमाने थकलेले हे लोक आहे त्या अवस्थेत झोपतात. गाडी माल खचाखच भरलेला असल्याने त्याच्यावर बसतात. असा प्रवास धोकादायक असतो. \n\nकिनगावजवळ झालेल्या अपघातात हीच परिस्थिती होती. ट्रकमध्ये लोड केलेल्या पपयांवर हे लोक बसले होते. त्यातच काहींना झोप लागली होती, अशात चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला. अनेकांचे मृत्यू पपया अंगावर पडल्यामुळे झाले.\n\nशालीक महाजन घटनास्थळी सर्वांत आधी पोहचणाऱ्या पत्रकारांपैकी एक होते. त्यांनी सांगितलं की रात्रीची वेळ असल्याने त्यांच्यापर्यंत मदतही लवकर पोहचू शकली नाही. रस्त्यावरच्या गाड्या थांबल्या नाहीत. घटनास्थळी पोलीस आल्यानंतर जखमींसाठी रूग्णवाहिका आली. उशीर झाल्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकला नाही.\n\nदिलीप कांबळे जळगाव जिल्हा केळी कामगार युनियनचे नेते आहेत. त्यांनी माझ्याशी बोलताना सांगितलं की, \"ट्रकमध्ये अनेकदा 10, 12, 15 टनाचा माल भरलेला असतो. त्यातच परत 20-25 मजूर असतात. अशा धोकादायक परिस्थिती ते प्रवास करतात. ही घटना मोठी आहे आणि यात अनेकांचा जीव गेला असला तरी ही पहिलीच घटना नाही. लहान मोठ्या प्रमाणावर अशा घटना घडत असतात. काही काळापूर्वी दोन मजूर असेच टपावर बसले होते तर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून मेले. बरं, स्वतःच्या खर्चाने परत येणं या मजूरांना परवडण्यासारखं नसतं.\"\n\nदैन्य आणि गरिबी इतकी पसरली आहे की हे मजूर म्हणूही शकत नाहीत की बाग तोडल्यानंतर व्यापाऱ्याने\/बागायतदाराने आमची परत येण्याची व्यवस्था करावी. \"असं म्हणालो तर आपल्याला काम मिळणार नाही अशी भीती त्यांना असते. शंभर रूपयासाठी ही सगळी कसरत असते,\" सचिन उत्तरतात.\n\nनुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक बँकेच्या अहवालात असं म्हटलंय की जगात सर्वाधिक रस्ते अपघात भारतात होतात आणि त्यात दरवर्षी जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू होतो. या अहवालासंबंधी..."} {"inputs":"...डी घेतलेला काँग्रेस पक्ष मागे गेला आणि त्यांनी भाजपविरोधी जो माहोल बनवला होता त्याला धक्का लागला.\n\n पाहा - CSDS चे संचालक संजय कुमार यांच्या बरोबर फेसबुक LIVE\n\nकाँग्रेसनं हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी, अल्पेश ठाकोर आणि छोटू वसावा यांसारख्या अन्य समुदायाच्या नेत्यांसोबत आघाडी करण्याचा प्रयत्न केला. परिणामी गेल्या निवडणुकांच्या तुलनेत काँग्रेसला सर्वाधिक मतं मिळाली. \n\nपाटीदारांची सर्वाधिक मतं भाजपला\n\nकाँग्रेसबाबत झालेले हे बदल काँग्रेसला विजयापर्यंत पोहोचवू शकले नाहीत. पाटीदारांची मतं काँग्रेसला म... उर्वरित लेख लिहा:","targets":"इतकी नाराजी पण नव्हती जिचं रुपांतर असंतोषात होईल. हार्दिक पटेलच्या रॅलीत जमलेली गर्दी बघून लोकांच्या नाराजीचा अंदाज आला होता. पण पंतप्रधान मोदी आपल्या सगळ्या रॅलीत अस्मितेचा डाव टाकण्यात यशस्वी झाले. त्यांनी गुजराती अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला ज्यामुळे लोकांची नाराजी कमी झाली.\n\nभाजप 49 टक्के मतांनी जिंकला आहे पण त्याचवेळी काँग्रेस 42 टक्के मत घेऊनसुद्धा हारला आहे. हिमाचल प्रदेशात काँग्रेसचा पराभव झाला पण 42 टक्के मतं मिळवण्यात त्यांना यश आलं. पंतप्रधान मोदी भाजपची हवा निर्माण करण्यात यशस्वी झाले खरे, पण तरी भाजपच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत.\n\n2014च्या लोकसभा निवडणुकांनंतर वाढत्या बेरोजगारीमुळे गुजराती युवक भाजपपासून दूर गेले आहेत. भाजपचा कणा मानला जाणारा व्यापारी आणि उद्योजक वर्गात नाराजी आहे. आपल्या निष्ठावान समर्थकांना अशा प्रकारे गमावणं हा भाजपासाठी चिंतेचा विषय असायला हवा.\n\nहे पाहिलं आहे का?\n\nवैदर्भीय खाद्यसंस्कृतीचा मानबिंदू - रोडगे\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...डी येते, त्या दिंडीप्रमुखांना तयारी करायला एक महिना तरी लागतो. वारीविषयीचा निर्णय शासनानं लवकर घेतला तर त्यांना नेमकं काय करायचे हे समजेल, आम्हीही त्यांना सांगू शकू की, यंदा असा सोहळा होणार आहे, तेव्हा सर्वांनी सहकार्य करा.'\n\nविठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि प्रशासनाची भूमिका\n\nराज्यातील इतर धर्मस्थळांप्रमाणेच पंढरपूरचं विठ्ठल रुक्मिणी मंदिरही भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. सरकारी आदेशाचं पालन करत मंदिरातले केवळ दैनंदिन पूजा, नित्योपचार सुरू आहेत. मग वारीसाठी मंदिरात काही तयारी सुरू आहे का? \n\nमंदिर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोबत वारी चालून आलेले आणि इतर असे दहा-बारा लाख लोक जमा होतात. \n\nएरवीही मोठ्या संख्येनं भाविक या मंदिराला भेट देत असतात. मग अशात सोशल डिस्टन्सिंग पाळणं कसं शक्य होईल? हे नियम कसे राबवता येऊ शकतात? त्यावरही मंदिर समितीला विचार करावा लागेल. \n\nपालखीसोबतची गर्दी टाळली तरी पालखी जिथे मुक्काम करेल तिथे लोकांची गर्दी येण्याची शक्यता असते. त्यामुळं असाही पर्याय समोर येतो आहेस की, परंपरेनुसार ठरलेल्या तिथीला पालखीचं प्रस्थान करावं, पालखी गावातच ठेवावी, थेट वाहनानं पाच मानकऱ्यांनी दशमीच्या संध्याकाळपर्यंत पंढरपूर गाठावां आणि एकादशीला दर्शन घ्यावं. \n\n'आत्मा हा विठ्ठल' \n\nविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर वारकऱ्यांच्या मनातल्या भावना बोलून दाखवतात. \"आषाढीला मंदिरात जाऊनच दर्शन घेतलं पाहिजे हा वारकऱ्यांचा आग्रह आहे. आताही लोकांना विठ्ठलाच्या दर्शनाची आस आणि ओढ लागली आहे. पण सध्या साथीचं संकट मोठं आहे. त्यामुळे या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांनी एकत्र येऊन परिस्थितीचा अभ्यास करावा त्याचा अहवाल शासनाला आणि वारकरी संप्रदायाला द्यावा आणि वारी कशी पार पडेल याचा विचार करावा.\"\n\nशासनाचा निर्णय वारकऱ्यांनीही मान्य करायला हवा, असं ते आवर्जून सांगतात.\n\n\"दर्शनाचेही वेगळे अंग सांगितले आहेत. पायावर डोकं ठेवता आलं नाही, तर लोक मुखदर्शन घेतात, तेही झालं नाही तर नामदेवाची पायरी, नाहीतर कळसाचं दर्शन घेतात. आणि तेही शक्य झालं नाही तरी 'पाया पडती जन एकमेका. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग' असं वारकरी मानतात आणि एकमेकांच्या पाया पडतात.\"\n\nव्हर्चुअल वारीचा पर्याय\n\nगेली जवळपास आठशे ते साडेआठशे वर्ष पंढरपूरच्या वारीची प्रथा वारकरी समाजानं जपली आहे. फक्त महाराष्ट्रच नाही, तर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशातूनही लोक नेमानं वारीत सहभागी होण्यासाठी येतात. पण लॉकडाऊनमुळे अनेकांना पायवारी करणं शक्य होणार नाही. अशावेळी व्हर्च्युअल वारीचा पर्याय आहे. \n\n'फेसबुक दिंडी'चे स्वप्नील मोरे त्यासाठी नवीन उपक्रम आखत आहेत. \"आमच्याकडे नऊ वर्षांचं फुटेज आहे. त्यातून आम्ही वारीतले क्षण पुन्हा निर्माण करण्याचं ठरवलं आहे आणि घरबसल्या लोकांना वारीचा अनुभव देणार आहोत. 'आठवणीतली वारी' मध्ये आम्ही लोकांना त्यांचे वारीतले अनुभव कथन करायला सांगणार आहोत. लहान मुलं घरातल्या घरात संतांची वेशभूष करू शकतात, ते क्षण आमच्यासोबच शेअर करू..."} {"inputs":"...डूंप्रमाणेच पेलेसुद्धा आपल्या कारकिर्दीत सर्वोच्च शिखरावर होते. त्यावेळी त्यांना परदेशी जाण्यापासून रोखण्यात आलं. \n\nसँटोस क्लबनेसुद्धा रिअल माद्रीद आणि AC मिलान क्लबची ऑफर धुडकावून लावली. \n\nत्यावेळी आपण कुठून खेळावं याचा निर्णय खेळाडूंच्या हातात नसायचा. \n\nपेले यांनी ब्राझीलमध्येच राहावं, यासाठी सरकारकडूनही दबाव होता. 1961 मध्ये राष्ट्रपती जॅनियो क्वाड्रोस यांनी तर चक्क पेले हे राष्ट्रीय संपत्ती असल्याचं घोषित केलं. त्यांना एक्सपोर्ट करता येऊ शकत नाही, असंही त्यांनी म्हटलं होतं.\n\nपण नंतर 1975 मध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता. \n\nपेले यांनी ब्राझीलच्या UOL वेबसाईटला दिलेल्या मुलाखतील या चित्रपटाबाबत एक किस्सा सांगितला आहे. \n\nते सांगतात, \"चित्रपटाच्या स्क्रिप्टनुसार, हा शॉट स्टेलॉन हे मारणार होते. तर गोलकिपर पेले असणार होते. पण स्टेलॉन किक मारूच शकले नाहीत.\"\n\nपेले गोलकिपर म्हणूनही चांगले होते. \n\nसँटोस क्लबकडून त्यांनी चारवेळा गोलकिपरची भूमिका बजावली. यात 1964 साली खेळवल्या गेलेल्या ब्राझिलियन कपचा सेमीफायनल सामन्याचा सुद्धा समावेश आहे. या चारही सामन्यात पेले यांनी विरोधी संघाला गोल करू दिला नाही. हे सर्व सामने पेले यांच्या संघानेच जिंकले.\n\nपेले यांच्या नावावरून नामकरण\n\nपेले यांचे चाहते देअर इज ओनली वन पेले हे गाणं गातात. पण जगात पेले नावाचे हे एकटेच नाहीत. त्यांच्या नावाने नामकरण करण्यात आलेले अनेक लोक जगात आहेत.\n\nपेले नामक इतर अनेकजण फुटबॉल आणि इतर क्षेत्रात आहेत. आफ्रिकेतील एक लोकप्रिय खेळाडू अबेदी एयू. यांनासुद्धा अबेदी पेले म्हणून ओळखलं जातं. त्यांना लहानपणी हे नाव देण्यात आलं. \n\nपेले यांना एडसन नावाने धर्मांतरीत करण्यात आलं होतं. हे नावसुद्धा अनेकांना देण्यात आलं. \n\nब्राझिलियन इंस्टीट्यूट ऑफ जिओग्राफी अँड स्टेटिस्टीक्सच्या माहितीनुसार, ब्राझीलमध्ये 1950 पासून 43 हजार 511 लोकांचं नाव एडसन होतं. दोन दशकांनंतर पेले यांच्या गोलची संख्या 1 हजारांच्या पुढे गेली. त्यावेळी एडसन नावाच्या लोकांची संख्या 1 लाख 11 हजार इतकी होती. \n\nराष्ट्रपतिपदासाठी प्रयत्न\n\n1990 साली पेले यांनी राजकारणात उतरण्याबाबत सांगितलं होतं. आपण 1994 च्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा प्रयत्न करत आहोत, असं ते म्हणाले होते. \n\nराजकारणात दाखल होऊन पेले 1995 ते 1998 पर्यंत ब्राझीलचे क्रीडामंत्री होते. पण ते राष्ट्राध्यक्ष बनू शकले नाहीत.\n\nब्राझीलच्या खेळाडूंना क्लब बनवण्याचं स्वातंत्र्य देणारा कायदा निर्माण करण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. \n\nपेले खेळत असताना ज्या गोष्टी शक्य नव्हत्या. त्यांना पेले यांनी मंजुरी मिळवून दिली. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डून आल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nमात्र, पुढे शरद पवार हे भाजपविरोधात आक्रमकपणे मैदानात उतरू लागले. हा बदल अचानक झाला की याला काही कारणं होती?\n\nगेल्या पाच वर्षात शरद पवारांची भूमिका का बदलली?\n\nज्येष्ठ पत्रकार आणि 'सकाळ'च्या मुंबई आवृत्तीच माजी संपादक पद्मभूषण देशपांडे सांगतात, \"2014 साली भाजपची देशात आणि महाराष्ट्रात सत्ता आल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षात शरद पवार विविध प्रश्नांवर नरेंद्र मोदी यांच्या भेटीगाठी घ्यायचे. मात्र, नोटाबंदीनंतर ज्यावेळी सहकारी बँकांचा पैसा अडकवून ठेवला, त्यावेळी पव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा भाग होता. तो काही सैद्धांतिक राजकारणाचा भाग नसून, व्यवहारिक राजकारणाचा भाग होता.\"\n\nमात्र अभय देशपांडे यांच्यानुसार, \"आताही शिवसेनेला पाठिंबा न देणं हेसुद्धा भाजपला अप्रत्यक्ष पाठिंबा देण्यासारखंच आहे. म्हणजे भाजपला फार मोठा विरोध केल्याचंही दिसून येत नाहीय.\"\n\n\"'शिवसेनेनं आपल्या खांद्याचा वापर करून वाटाघाटी करू नये आणि बाहेर येऊन पाठिंबा मागणार असतील तर विचार करू', असं म्हणून शरद पवारांनी भाजप-सेना युतीमध्ये आणखी एक 'रिस्क' वाढेल या दृष्टीने त्यांनी पुढच्या सगळ्या खेळ्या केल्या आहेत,\" असंही अभय देशपांडे सांगतात.\n\nमात्र 2014 साली शरद पवार भाजपला पाठिंबा देऊन जवळीक साधली आणि आता आक्रमकपणे भाजपविरोधात रस्त्यावर उतरले, हे महाराष्ट्रातल्या घटनांवरून दिसत असलं, तरी पद्मभूषण देशपांडे म्हणतात, \"शरद पवार हे मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते नेहरूवादी आहेत. राजकारणातल्या खेळी म्हणून भाजपसोबतचं त्यांचं अंतर कमी-जास्त झालं असेल, पण 'बाय-हार्ट' ते नेहरूवादी आणि काँग्रेसवाले आहेत.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...डे एक महिन्याचं रेशन आहे. आमच्याकडे जेवण तयार करण्यासाठी स्टोव्ह आणि इतर गोष्टीही आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी आमच्याकडे ब्लॅंकेटही आहे.\"\n\nकेंद्राने आणलेल्या कृषी कायद्यांचा विरोध करणारा हा शेतकरी मोर्चा आहे. या 3 कृषी विधेयकांमुळे काय गोष्टी बदलणार आहेत याविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. \n\nआणि पुढच्या काही दिवसांसाठीचं अन्नधान्य आणि आवश्यक वस्तू आपल्यासोबतच घेऊन हे शेतकरी निघालेले आहेत. दिल्लीत ठाण मांडण्यांचा त्यांचा बेत आहे. पण ते दिल्लीपर्यंत पोहोचू नयेत यासाठी सरकारने मोठ्या प्रमाणात तया... उर्वरित लेख लिहा:","targets":"कऱ्यांना दिल्लीत पाय ठेऊ द्यायचे नाहीत, असे निर्देश देण्यात आले आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...डेंनी म्हटलं. \n\nसंजय काकडेंनी म्हटलं, \"1995 साली भाजपाचे 63 आणि सेनेचे 78 आमदार निवडून आले होते. तेव्हा चार वर्षे शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते. तोच फॉर्म्युला आता लागू होईल. शिवसेनेचे 63 आमदार निवडून आले आहेत आणि भाजपचे अपक्षसहित 125 आमदार आहेत. आता शिवसेना एक दोन मंत्रीपदं वाढवून घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेची तशी मागणी आहे. हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील विषय आहे.\"\n\nलवकरात लवकर युतीचं सरकार स्थापन होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील,... उर्वरित लेख लिहा:","targets":"रच आहेत. गेली पाच वर्षं भाजपनं त्यांना जी वागणूक दिली, शिवसेनेची गरज नसल्यासारखं दाखवलं, त्याची वसुली करताना शिवसेना दिसतेय. जास्तीत जास्त पदरात पाडून घेणं ही सगळी रणनिती आहे. उपमुख्यमंत्रिपद आणि महसूल किंवा नगरविकास सारखी खाती घेऊन शिवसेना सत्तेत सामील होईल. फार ताणण्याचं धारिष्ट्य शिवसेनेत नाही.\"\n\nशिवसेनेच्या या काहीशा बदललेल्या भूमिकेला भाजपच्या ताठर भूमिकेची पार्श्वभूमी दिसत आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हटलंय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार. \n\n\"उद्धव ठाकरेंकडे पर्याय काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापनेचा आहे, पण ते कधीच याचा विचार करणार नाहीत. उद्धव ठाकरे खूप व्यावहारिक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी काय आहे, हे उद्धव ठाकरेंना माहीत आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे तत्वत:ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचं मान्य करणार नाहीत आणि व्यावहारिक रिस्कही ते घेणार नाहीत,\" असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.\n\nतुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना?\n\nवरिष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं म्हणणं आहे की शिवसेनेत सत्तेतील सहभागाबाबत दोन मतप्रवाह आहेत, \"सत्तावाटपाचा जो 50-50 चा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीत ठरलेला आहे तो अंमलात आणण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. पण भाजप हा फॉर्म्युला मान्य करण्यास तयार दिसत नाहीये. उपमुख्यमंत्रिपद आणि आणखी काही महत्त्वाची खाती देण्यास भाजप तयार असल्याचं दिसत आहे. शिवसेनेत दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. आत्ता नाही तर कधी नाही अशी शिवसेनेची टॅगलाईन होती आणि त्याच आधारावर 'मातोश्री'वरील मतप्रवाह आहे की आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री करायचेच. पण दुसरा ज्येष्ठ नेत्यांचा जो मतप्रवाह आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की आदित्य ठाकरेंनी अनुभव घेऊन मगच मुख्यमंत्री व्हावं. यामध्ये कोणता मतप्रवाह वजनदार ठरेल त्यावरच आगामी घडामोडी अवलंबून आहेत.\"\n\n\"शिवसेनेचा इतिहास बघितल्यास सेना नेहमीच 'तुझं माझं जमेला अन् तुझ्यावाचून करमेना' या पद्धतीने भाजपसोबत जात आलीय हे आपण पाहिलं आहे. हेही या घडामोडींमध्ये महत्त्वाचं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ढ करण्यासाठी योग आणि ध्यानधारणा शिकली. तसंच तिच्यासारख्या पॅराअॅथलिटसाठी महत्त्वाचं म्हणजे धावायला आणि सायकल चालवायला शिकली. हो, तिला या दोन्ही गोष्टी पुन्हा शिकाव्या लागल्या. \n\n\"मार्चपासून कुठल्याही स्पर्धा होत नाहीत. मिळालेला वेळ मुंबईत मी वैयक्तिक गोष्टींसाठी वापरल्या. मी पुन्हा धावायला आणि सायकल चालवायला शिकले. मी खेळासाठी वापरत असलेला प्रोस्थेटिक पाय धावण्यासाठी वापरू शकत नाही. त्यासाठी लागणारं ब्लेड वेगळं आहे. ते वापरून धावणं हे नव्याने धावणं शिकण्यासारखं आहे. \n\nबरं एरवी स्वाभाविक वाटणारी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बॅडमिन्टनपटू पुलेला गोपीचंद\n\nअपघातातून सावरल्यावर पुढचा टप्पा होता तो कृत्रिम पाय बसवून त्याच्या सरावाचा. तिथे तिला जुनी बॅडमिंटनची साथ पुन्हा एकदा लाभदायी ठरली. रिहॅबिलिटेशनचा भाग म्हणून ती बॅडमिंटन खेळायला लागली. \n\nपुढे तिच्या कामाच्या जागी अगदी कॉर्पोरेट स्तरावरही ती स्पर्धेत उतरली. तिथे तिच्या खेळातली व्यावसायिकता पहिल्यांदा लोकांनी आणि जाणकारांनी हेरली. तिने स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळायला हरकत नाही, असं अनेकांचं मत पडलं. मग तिनेही गांभीर्याने विचार केला. सराव सुरू केला तिचा धाकटा भाऊ कुंजन जोशी बरोबर. SL3 दर्जाच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिने खेळायला सुरुवात केली. \n\nपुढे एकेक गड सर केला. तिच्याकडे आता वर्ल्ड चॅम्पियनशिपमधली तीन पदकं (गेल्यावर्षी तिने सुवर्ण पदक पटकावलं आहे), आशियाई स्तरावरची दोन पदकं आहेत. \n\n2018 मध्ये हैद्राबादच्या प्रतिष्ठित पुलेला गोपीचंद अकॅडमीत तिने सराव सुरू केला आहे. गोपीचंद यांनी मानसीवर मेहनत घेण्यापूर्वी स्वत: एका पायाच्या आधाराने खेळून तिला खेळात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या होत्या, अशी आठवण मानसी सांगते. अपघाताकडे संकट म्हणून बघण्यापेक्षा त्यात संधी शोधण्याच्या मानसिकतेमुळे संकटावर मात करणं शक्य झालं असं मानसी सांगते. \n\nआताही लॉकडाऊनकडे संकट म्हणून न बघता ती सरावाची नवीन तंत्रं शोधण्यात आणि शिकण्यात गर्क आहे. \n\nनजर नव्या आव्हानांवर...\n\nटाईम मासिकावर झळकलेल्या फोटोमुळे सध्या मानसीवर कौतुकाचा वर्षाव होतोय. ट्विटरवर तिचा अनेकांनी आवर्जून उल्लेख केला. पण मानसी तिच्यासमोरचं उद्दिष्ट विसरलेली नाही. एकीकडे टोकियो पॅरालिम्पिक खेळांसाठी तिची तयारी सुरू झाली आहे. \n\n\"लॉकडाऊनमुळे प्रत्येकाला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. माझी समस्या होती प्रोस्थेटिक लेगच्या हालचाली कमी होण्याची. त्यामुळे निर्माण झालेली आव्हानं वेगळी होती. \n\nआता हळूहळू सराव वाढवला आहे. फिटनेस ट्रेनर लिंडी व्हॅन झिल यांच्याकडून ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलं आहे. नवीन धावण्याच्या ब्लेडमुळे पाय, खांदे आणि हात यांनाही व्यायाम मिळतोय. शिवाय भावाबरोबर दोन सत्रांमध्ये बॅडमिंटन प्रशिक्षणही सुरू झालं आहे.\"\n\nपॅराबॅडमिंटन खेळांवर मानसीचा प्रभाव\n\nमानसी जोशी आता भारतातच नाही तर आशियाई स्तरावर पॅराबॅडमिंटन खेळांची रोल मॉडेल बनली आहे. हे मानसीच्या खेळाचं आणि स्वभावाचं मोठं यश आहे असं, मुक्त क्रीडापत्रकार अभिजीत कुलकर्णी यांनं..."} {"inputs":"...ढवत राहिला हे राजकीय पोहोच असल्याशिवाय शक्य नाही. त्याचे अनेक राजकीय पक्षांशी संबंध होते याचे पुरावेही आहेत. हां. आता इतका कुप्रसिद्ध झाल्यावर लोक आता त्याच्याशी संबंध नसल्याचे सांगत आहेत.\"\n\nराजकीय नेत्यांशी संबंध\n\nविकास दुबेचे राजकीय नेत्यांशी फक्त संबंधच नव्हते तर त्याचं येणंजाणंही होतं. त्याच्याकडेच्या कार्यक्रमांमध्ये सर्व पक्षांचे नेते येत असत. कोणत्याही पक्षाचं सरकार असलं तरी विकास दुबेचं काम आरामात होई, असं बिकरुचे एक ग्रामस्थ सांगतात.\n\nखरंतर विकास दुबेसारखे कित्येक कथित माफिया आणि गुन्हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"णून त्याला देवरियामधून निवडणुकीचा प्रचार करायला लावला. \n\nहा माणूस राष्ट्रीय जनता दलातर्फे पूर्वी आमदारही होता आणि तो देवरियात राहातो. आता विधानसभा निवडणुकीत त्यालाच तिकीट मिळालं तर आश्चर्य वाटायला नको.\"\n\nलखनौचे ज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र यांचं मत थोडसं वेगळं आहे. ते म्हणतात, \"स्थानिक स्तरावर माफिया-नेता युती एकमेकांच्या कामी येते हे खरं असलं तरी बऱ्याचदा याबाबतील वरिष्ठ नेतृत्वाला अंधारात ठेवलं जातं. त्यामुळेच असे लोक पुढे जातात. हे लोक निवडणूक लढवून जिंकलेही आहेत परंतु अशा प्रकारचे लोक आधी अपक्ष लढतात. गेल्या काही वर्षांमध्ये हा ट्रेंड बदलला आहे. राजकीय पक्षांना सुप्रीम कोर्टानं कडक नियमावली दिली असूनही गुन्हेगारीची पार्श्वभूमी असलेल्या लोकांना तिकीट दिलं गेलं आणि ते जिंकलेही.\"\n\nविकास दुबेच्या राजकीय उपस्थितीचा शिलालेख\n\nयोगेश मिश्र यांच्यामते, \"गुन्हे आणि राजकारणाच्या युतीला राजकीय पक्ष जबाबदार आहेतच पण मतदारांनीही थोडं जागरुक व्हायला हवं, अशा लोकांना नाकारण्याची सवय लावून घेतली पाहिजे.\n\nते सांगतात, सुप्रीम कोर्ट सक्रीय झाल्याने या प्रवृत्तीमध्ये थोडा बदल झालेला दिसतो. पूर्वी असे अनेक आमदार असत, आता तितके नसतात. अनेकवेळा राजकीय बदल्यापोटीही खटले टाकले जातात. अशा स्थितीत नक्की माफिया कोण हे सांगणं कठीण जातं.\"\n\nगुन्हे आणि राजकारण यांची युती फक्त स्थानिक पातळीवर दिसते असं नाही तर संसदेपर्यंत त्याचं प्रतिबिंब दिसून येतं. गंभीर आरोप असलेल्या खटल्यातील लोक विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवतात आणि जिंकतातही.\n\n2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 402 आमदारांपैकी 143 आमदारांनी आपल्यावर गुन्हे असल्याचं सांगितलं होतं. त्यांनी निवडणूक वचननाम्यात त्याची माहिती दिलेली होती.\n\nया निवडणुकीत जिंकलेल्या भाजपच्या 37 आमदारांवर गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपच्या 312 आमदारांपैकी 83 आमदारांवर गंभीर आरोप असलेले गुन्हे नोंदलेले आहेत. त्यांनी आपल्या निवडणूक वचननाम्यात त्याची नोंद केलेली होती.\n\nसमाजवादी पार्टीच्या 47 आमदारांपैकी 14 जणांवर गुन्हे नोंदले आहेत तर बसपाच्या 19पैकी 5 आणि काँग्रेसच्या 7 पैकी एका आमदाराविरोधात गुन्ह्याची नोंद आहे. तीन अपक्षांपैकी सर्वच जणांवर गुन्ह्यांची नोंद आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी..."} {"inputs":"...ढवली आणि २०१४ची लोकसभेची निवडणूक देखील एकट्याने लढवली. पण एकट्याने लढो की आघाडीत, पक्षाची एकंदर ताकद साधारणपणे सुरुवातीपासून थोड्याफार फरकाने होती तेवढीच राहिली आहे-कमीच झाली आहे. \n\nसोबतच्या आलेखावरून पक्षाची ही स्थिर अवस्था स्पष्ट होते. सुरूवातीला पक्षाला वीस टक्के मतांचा टप्पा पार करता आला होता तोही नंतर कधीच गाठता आलेला नाही. \n\nपक्षाची ही काहीशी कुंठित अवस्था पाहता दोन प्रश्न विचारात घावे लागतात. एक म्हणजे कमाई काय आणि दोन, भवितव्य काय. \n\nकाय कमावलं?\n\nमागची वीस वर्षं भारताच्या पक्षीय राजकारणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित पवार आणि सुप्रिया सुळे यांचं वर्चस्व असलं तरीही नेहेमीच त्यानंतरच्या टप्प्यावर अनेक महत्त्वाच्या आणि कर्तबगार नेत्यांची फौज उपलब्ध राहिली.\n\nछगन भुजबळ\n\nत्यांना नेते म्हणण्याचे कारण म्हणजे त्यांना महत्त्वाकांक्षा तर आहेच, पण आपआपल्या गाव-शहराच्या पलिकडे राजकारण केलं पाहिजे याची जाण राहिली आणि अनेकांचं प्रभावक्षेत्र देखील स्वतःच्या शहराच्या-जिल्ह्याच्या बाहेर वाढत गेलं. \n\nएका टप्प्यावर छगन भुजबळ हे राज्यपातळीवरचे नेते बनले होते, नंतरच्या काळात आर. आर. पाटील, जयंत पाटील हे पुढे आले; आता अलिकडे सुनील तटकरे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, यांसारखे नेते मोठे होताना दिसतात. \n\nउत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या लालू-मुलायम किंवा चंद्राबाबू यांच्या सारख्यांच्या पक्षात आणि अगदी पूर्वेच्या ओडिशामधील बिजू जनता दलात नेतृत्वाची दुसरी-तिसरी फळी ही बाब अगदीच अभावाने आढळते. हे पक्ष बहुशः एकाच नेत्याच्या किंवा कुटुंबाच्या भोवती उभे राहिलेले आहेत; पण आपले कुटुंबीय पुढे आणून देखील किमान प्रमाणात पक्षात नवे आणि पुढच्या टप्प्यावरचे नेतृत्व आणण्याचं शरद पवार यांचं कौशल्य ही राष्ट्रवादीची जमेची बाजू म्हणावी लागेल. \n\nकिंबहुना, एकीकडे कुटुंबकेंद्री राजकारणाची बेडी आणि दुसरीकडे यशवंतराव चव्हाण-प्रणीत स्पर्धात्मक अनेककेंद्री राजकारणाची रीत अशा दुहेरी प्रभावातून या पक्षाची वाटचाल झालेली आहे. ती जितकी दुसर्‍या मार्गाने होईल तितका पक्ष टिकून राहील, आणि जेवढी ही वाटचाल पहिल्या रस्त्याने होईल तितका पक्ष ठिसूळ आणि पोकळ राहील. \n\nराष्ट्रवादीचं पुढे काय होणार?\n\nइथेच मग पक्षाच्या भवितव्याचा मुद्दा येतो. एका ऐतिहासिक टप्प्यावर आपलं आणि कॉंग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाचे मतभेद झाले म्हणून हा पक्ष उभा राहिला, हे स्वतः शरद पवारांनी अनेक वेळा स्पष्ट केलं आहे. अन्यथा धोरणं, दृष्टी आणि विचार यांच्या बाबतीत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात काही तफावत नाही.\n\nही बाब महाराष्ट्रात किंवा देशात या पक्षाला खास वेगळा ठसा का उमटवता आला नाही, हे समजण्यासाठी महत्त्वाची आहे. राज्यात काही अंशी प्रादेशिक अस्मितेची भूमिका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष घेतो; पण तीही फार आक्रमक किंवा जहालपणे नव्हे. त्यामुळे त्याही बाबतीत त्याच्यावर प्रादेशिकतावादी पक्ष म्हणून शिक्का मारणं अवघड आहे. पण म्हणूनच कॉंग्रेसमधील एक गट असंच त्याचं स्वरूप असल्याचा भास बहुतेक वेळा होतो. \n\nमहाराष्ट्रात..."} {"inputs":"...ढेल, कारण कोणताच निर्णय आपल्या बाजूने जात नाही, असं त्यांना वाटेल.\"\n\n\"मुस्लिमांना दुय्यम दर्जाचं नागरिक बनवलं जात आहे. हिंदू राष्ट्र निर्माणाचे प्रयत्न करण्यात येत आहेत, तशी त्यांच्यासमोर आणखी मोठी आव्हानं आहेत,\" असं भूषण म्हणाले.\n\nहा निकाल न्यायव्यवस्थेसाठी एक धक्का - फैजान मुस्तफा\n\nबाबरी विध्वंस प्रकरणाचा निकाल निराशाजनक असून भारताच्या न्यायव्यवस्थेसाठी तो एक धक्का आहे, अशी प्रतिक्रिया हैदराबादमधील नेलसार लॉ युनिव्हर्सिटीचे कुलगुरू फैजान मुस्तफा यांनी दिली आहे.\n\nबीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावर टीका केली आहे.\n\n\"जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीत न्यायाचा थोडासुद्धा अंश असला असता तर हे गुन्हेगारी कृत्य करणारे लोक मुक्त झाले नसते. भाजप-RSS च्या कार्यकाळात कमकुवत न्यायव्यवस्थेचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे. कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी ही न्याय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व तत्वांवर भारी पडते,\" असं पाकिस्तानने म्हटलंय.\n\nया प्रकरणातील 32 आरोपींना न्यायालयात उपस्थित होण्यासाठी सांगितलं होतं. ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिज भूषण शरण सिंह न्यायालयात उपस्थित राहिले. \n\nभाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी न्यायालयात उपस्थित राहिले नाहीत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांना न्यायालयात उपस्थित राहण्यापासून सवलत देण्यात आली. \n\nत्यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून निर्णय ऐकला.\n\n16 सप्टेंबरला या खटल्याचा अंतिम युक्तिवाद झाला. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, महंत नृत्यगोपाल दास आणि सतीश प्रधान, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, विनय कटियार, साध्वी ऋतंभरा यांच्यासह 32 आरोपींना निकालाच्यावेळी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगण्यात आलंय. \n\nया प्रकरणात सीबीआयने तब्बल 351 साक्षीदार कोर्टासमोर हजर केले आहेत, तर 48 जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. या 48 जणांपैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे. \n\nमशीद पाडण्याचा कट रचून त्यासाठी लाखो कारसेवकांना फूस लावली, असा युक्तिवाद या प्रकरणी सीबीआयने केला आहे. \n\nकाय आहे हे प्रकरण?\n\n6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतली 16 व्या शतकात बांधण्यात आलेली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्याच दिवशी बाबरी मशिदीचा विध्वंस केल्याप्रकरणी फैजाबाद पोलिसात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. एफआयआर क्रमांक 197 हा लाखो कारसेवकांविरोधात होता. यात कारसेवकांवर बाबरी मशीद पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. \n\nबाबरी मशीद: रामजन्मभूमी आंदोलनातल्या महिला कार्यकर्त्या आज कुठे आहेत?\n\nतर एफआयआर क्रमांक 198 हा लालकृष्ण आडवाणी, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते, मुरली मनोहर जोशी, उमा भारती अशा नेत्यांविरोधात होता. या नेत्यांवर बाबरी मशीद विध्वंसाचं कारस्थान रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. \n\nपुढच्या वर्षी म्हणजे 1993 साली सीबीआयने या प्रकरणी तपास सुरू केला. त्यानंतर 48..."} {"inputs":"...ण कंत्राटी पद्धतीमुळे पगारात वाढ झाली नाही. त्यामुळे उत्पादनातून झालेल्या नफ्यातील कामगारांचा हिस्सा 10 टक्क्यांनी कमी झाला. याचा सरळ फायदा हा उद्योजक आणि मालकांना झाला.\n\nदेशभरात महिन्याला 50 हजार रुपयांहून अधिक पगार घेणारे नोकरदार केवळ 1 टक्केच आहेत.\n\nमहिलांसाठी नोकऱ्या आणि पगार कमी\n\nएकसमान कामासाठी महिला आणि पुरुषांच्या पगारात बरीच तफावत आहे. महिला आणि पुरुषांच्या वेतनातली तफावत ही 35 टक्क्यांपासून 85 टक्के इतकी आहे. कामाचा प्रकार आणि शिक्षणाच्या पातळीवर ही तफावत दिसून येते. वरिष्ठ अधिकारी किं... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर त्याखालोखाल लॉजिस्टिक आणि ट्रान्सपोर्ट क्षेत्रातल्या 36 टक्के कंपन्यांमध्ये महिला कर्मचारी नाहीत, असं हा अहवाल स्पष्ट करतो.\n\nदेशातल्या एकूण मनुष्यबळाचा विचार केल्यास त्यात महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण 27 टक्के असून हे जागतिक सरासरीपेक्षा 23 टक्क्यांनी कमी आहे, असंही अहवालात म्हटलं आहे. \n\n'दलित आणि आदिवासींना खाजगी क्षेत्रात कमी पगार'\n\nकमी पगाराच्या क्षेत्रात दलित आणि आदिवासी लोक सगळ्यांत जास्त काम करताना दिसतात. तर जास्त पगाराच्या क्षेत्रात इतर जातींच्या लोकांचा दबदबा असल्याचं हा अहवाल सांगतो. \n\nदलित आणि आदिवासी समुदायातील कामगारांची कमाई 50 टक्क्यांनी कमी आहे\n\nसंघटित खाजगी क्षेत्रात एकूण नोकरदारांपेक्षा केवळ 18.5 टक्के दलित समुदायातील लोक काम करतात, पण त्यापैकी 46 टक्के लोक हे लेदर उद्योगात काम करतात. \n\nखुल्या प्रवर्गातल्या कामगारांच्या कमाईशी तुलना केल्यास दलित आणि आदिवासी समुदायातली कामगारांची कमाई 50 टक्क्यांनी कमी आहे तर OBC समाजाचं उत्पन्न 30 टक्क्यांनी कमी आहे.\n\n\"यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. अनुसूचित जाती आणि जमातीतील समुदायातील तरुण, तरुणींचं शिक्षण कमी असू शकतं. जातीवरून कमाईची तफावत दिसत असली तरी ही असमानता जाणून घेण्यासाठी आणि आणखी अभ्यासाची गरज आहे,\" असं अमित बसोले सांगतात.\n\nसरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद असल्यानं अनुसूचित जाती आणि जमातीचं सरकारी नोकऱ्यांमधलं प्रमाण चांगलं आहे. याआधी प्रा. सुखदेव थोरात यांनी केलेल्या संशोधनात खाजगी क्षेत्रात जातिभेद होतो असं दिसून आलं आहे. \n\nगेल्या काही वर्षांत सगळ्याच राज्यात आणि विशेषत: उत्तर भारतात सर्वाधिक बेरोजगारी वाढली आहे.\n\n\"NSSOच्या आकडेवारीत बहुतेक दलित, आदिवासी, मुस्लीम लोक कमी पगाराच्या असंघटित क्षेत्रात काम करताना दिसून आलं आहे. ती नोकरी करार पद्धतीवर असते. त्यामुळे नोकरीची हमी नसते. त्यांना आरोग्य विमा आणि सोशल सिक्युरिटीचा लाभ मिळत नाही,\" असं प्रा. सुखदेव थोरात यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ण करतील. म्हणूनच आम्ही स्वतःला सुरक्षित मानत होतो. पण ज्याप्रकारे हे लागू करण्यात आलं त्याचं मला आश्चर्य वाटतंय.\n\n जर तुम्ही राज्याचा घटनात्मक इतिहास आणि कलम 370चा गेल्या 70 वर्षांचा इतिहास पाहिलात तर असं लक्षात येईल की घटनेच्या सर्व तज्ज्ञांचं याविषयी एकमत होतं की घटनात्मक प्रक्रियांचं पालन करून कलम 370 रद्द करणं अशक्य आहे. म्हणूनच यासाठी देशाच्या संसदेमध्ये संविधानाची हत्या करून पूर्णपणे अवैध पद्धतींचा सहारा घेण्यात आला.\"\n\n'संसदपटूंनी बहुमताचा आवाज होऊ नये'\n\nकलम 370 हटवण्याचा आणि जम्मू-काश्मीर... उर्वरित लेख लिहा:","targets":"येतं. सगळ्यांना एकाच रंगात रंगवून टाकण्याचा यामागे हेतू आहे. यामध्ये विविधतेला जागा नाही. अल्पसंख्यांक, विविधता आणि विभिन्न संस्कृतींचा त्यांना आदर नाही. विशेषतः मुसलमानांना त्यांचा मोठा विरोध आहे. इथे त्याचाच वापर करण्यात आला आहे.\" \n\n'मी कठपुतळी होणार नाही'\n\nतुम्ही फुटीरतावादाचा विरोध केलात आणि नेहमीच समस्या सोडवण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबण्याविषयी बोलता, याविषयी विचारल्यानंतर शाह फैसल म्हणतात, \"चर्चेतून या समस्येवर तोडगा निघू शकतो असं वाटणाऱ्या माझ्याच नाही तर इतर सर्व लोकांच्या मनातला हा विचार संपून गेलाय. \n\nआता जम्मू-काश्मीरमध्ये राजकारणाच्या दोनच पद्धती असतील. एकतर तुम्ही कठपुतळी व्हा किंवा मग फुटीरतावादी व्हा. लोकांच्या राजकारणाची पद्धत इथपासून बदलून जाईल आणि मला कठपुतळी व्हायचं नाही. आधी आमच्या आजोबा-पणजोबांना फसवलं आणि आता आम्हाला फसवण्यात येतंय.\"\n\n'5 ऑगस्टला आमचा अपमान झाला'\n\nप्रशासकीय सेवांसाठी परीक्षा पास केल्यानंतर तुम्ही अनेक वर्षं प्रशासनात होता आणि फुटीरतावादाच्या विरोधात कायम राहिला आहात. तुम्ही स्वच्छ पाणी, पायाभूत सुविधा आणि विकासाबद्दल बोलत होतात. तुम्हाला असं वाटतं का की तुमचं चुकत होतं? हे विचारल्यानंतर शाह फैसल म्हणतात, \" मला वाटतं, मी जगासमोर हे मान्य करतो की इतके दिवस आम्ही लोकांना चुकीचं उत्पादन विकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि कोणत्याही काश्मिरी भागीदाराला विश्वासात न घेता संविधानात बदल करत 5 ऑगस्ट 2019 ला आमचा अपमान करण्यात आला. \n\nअभूतपूर्व बंदोबस्त ठेवून लोकांना घरात डांबण्यात आलं आणि त्यांचा आवाज दाबून टाकण्यात आला. काश्मीरींचं मत जाणून न घेता मोदींनी त्यांच्यावर स्वतःचा अजेंडा लादला आहे.\" \n\nफुटीरतावाद की दहशतवाद\n\nतुम्ही दहशतवाद्यांना साथ देणार का हे विचारल्यानंतर शाह फैसल उत्तरले, \"माझा अहिंसेवर विश्वास आहे. काश्मीरमध्ये अहिंसक राजकीय विरोध - निदर्शनं सुरू होतील. पण यासाठी भरपूर वेळ लागेल. मला असं वाटतं की जगभरामध्ये अहिंसक विरोधच यशस्वी झाले आहेत आणि मी ही त्याच मार्गाने चालेन.\"\n\nआतापर्यंतची तुमची भाषा ही फुटीरतावाद्यांसारखी वाटते का? असं विचारल्यावर शाह फैसल म्हणाले, \"कोण मुख्यधारेत आहे आणि कोण फुटीरतावादी हे भारत सरकारचं मत आहे. वैधतेनुसार बोलायचं झालं तर जे भारतीय घटना मानत नाहीत, ते फुटीरतावादी. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने लोक आहेत. \n\nएक प्रकारे पाहिलं तर ते तिथे मुख्य..."} {"inputs":"...ण काँग्रेसमधला अंतर्गत कलह दिवसेंदिवस वाढत चालला आहे.\n\nराहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड करण्यासाठी काही काँग्रेस नेते आग्रही आहेत. गेल्या वर्षभरात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसच्या नेतृत्वपदासाठी एकही नाव समोर आलेले नाही.\n\nज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"सचिन पायलट आणि अशोक गहलोत यांच्यातली नाराजी दूर करण्यासाठी राहुल आणि प्रियंका गांधींनीच प्रयत्न केले. तेव्हा आजही काँग्रेसमध्ये त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते.\"\n\nमात्र तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"एका बाजूला काँग्रेसमधील काही नेते राहुल गांधी यांनी नेतृत्व स्वीकारावे अशी मागणी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी असाही काही नेत्यांचा सूर आहे.\n\nराहुल आणि प्रियंका गांधी दोघांनीही आता गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीने अध्यक्ष व्हावे अशी भूमिका मांडली आहे. पण तरीही गेल्या वर्षभरात काँग्रेसला अध्यक्षपदासाठी पर्याय मिळू शकलेला नाही हे वास्तव आहे.\n\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी\n\nखासदार शशी थरुर यांनी राहुल गांधी अध्यक्षपदासाठी पात्र असल्याचं म्हटलं होतं. पण त्यासाठी ते तयार नसल्यास काँग्रेसने पर्यायी विचार करायला हवा असेही मत मांडले होते. त्यांच्यानंतर हीच भूमिका कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी यांनीही मांडली होती.\n\nज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा सांगतात, \"गांधी कुटुंबातील कुणालाच अध्यक्षपदात रस नसल्यास त्यांनी थेट पक्षांतर्गत निवडणूक घेऊन निर्णय घ्यावा. या निवडणुकीत राहुल आणि प्रियंका यांनी सहभाग घेऊ नये.\n\n\"पक्षाची निवडणूक घेण्याव्यतिरिक्त गांधी कुटुंबाकडे कोणते पर्याय असू शकतात ? यावर बोलताना विनोद शर्मा सांगतात, \"भाजप या पक्षाला मार्गदर्शन करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. त्याचप्रमाणे गांधी घराण्यानेही आता पक्षाला मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेकडे वळण्यास हरकत नाही,\" शर्मा सांगतात. \n\nकाँग्रेस अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?\n\nशर्मा पुढे सांगतात, \"राजकीय पक्षाला मोठा कौटुंबिक वारसा असल्यास त्याचा फायदा आणि नुकसान दोन्ही असते. काँग्रेस सारख्या पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी, पक्षात बंड आणि फूट टाळण्यासाठी गांधी कुटुंबातील सदस्याच्या नेतृत्वाची गरज आहे. पण अशावेळी घराणेशाहीचा आरोप आणि त्यामुळे होणारे नुकसानही आहे.\"\n\nकाँग्रेसमध्ये यापूर्वीही अध्यक्षपदासाठी निवडणूका घेण्यात आल्या आहेत. इंदिरा गांधींचा 1977 मध्ये निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अनेक जण काँग्रेस सोडून गेले होते. नरसिंह राव सरकार गेल्यानंतर काँग्रेस 1996 मध्येही नेतृत्वहीन होती.\n\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी त्यावेळी निवडणूक झाली होती. सीताराम केसरी अध्यक्षपदी निवडून आले होते. पण पक्ष एकजूट ठेवण्यासाठी काही काळातच 1998 मध्ये सोनिया गांधी काँग्रेसमध्ये सक्रिय झाल्या. त्या काँग्रेसच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्या. मात्र 2000 मध्ये पुन्हा पक्षाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसचे नेते जितेंद्र प्रसाद यांनी आव्हान दिले होते. मात्र..."} {"inputs":"...ण केली. त्यानंतर मी नातेवाईकांना फोन केले.\"\n\nती गप्प झाली. नेहा परवीन म्हणाल्या तिची तब्येत बरी नाही. जास्त बोलू नका.\n\n'न्याय हवा'\n\nशाईस्ताचे वडील शेख सैफुद्दीन (40) शिंपी आहेत. मानसिकरीत्या थोडे कमकुवत आहेत. शाईस्ताची आई शहबाज बेगम यांनी अश्रू अनावर झाले होते. त्या सांगत होत्या, \"मुलगी बाहेर राहणार म्हणून मी खूप आनंदात होते. माझा जावईसुद्धा चांगला होता. मुलीचं आयुष्य आहे. असं थोडीच सोडू तिला. काही ना काही तरी करूच.\"\n\nहे बोलणं सुरू असतानाच चुलत सासू असलेल्या नेहा परवीन म्हणाल्या, \"सध्या फॅमिली म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी सांगितलं, \"सर्व पॉईंट्सवर चौकशी सुरू आहे. जो कुणी या प्रकरणात सामील आहे त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. गावात एकही पुरूष नाही. पोलीस घरात जाईल तेव्हा महिला पोलिसांना बोलवण्यात येतं.\"\n\nहा मॉब लिंचिंगचा प्रकार असल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या स्पेशल इनव्हेस्टिगेशन टीम (एसआयटी)चंही ते नेतृत्व करत आहेत. \n\nमॉब लिंचिंग नाही - DGP\n\nइकडे रांचीमध्ये डीजीपी कमलनयन चौबे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, \"मुरमू गावात तीन मुलांनी एक मोटारसायकल चोरली. यानंतर ते जवळच्याच धतकीडीहा गावातल्या एका घरात घुसले. तिथे घरमालकाला जाग आली आणि यानंतर लोकांनी तबरेजला पकडलं. दोन मुलं तिथून पळाली.\"\n\nते म्हणाले, \"बेदम मारहाण झाल्याने तबरेजचा मृत्यू झाला. सध्यातरी मॉब लिंचिंग सारखं काही नाही. घटनेशी संबंधित व्हिडियोला पुढील तपासासाठी पाठवण्यात आलं आहे.\"\n\nतबरेजचा मृत्यू\n\nतबरेजच्या थोरल्या काकांनी सांगितलं, \"18 जूनच्या सकाळी ते सरायकेला ठाण्यात पोचले. त्यांनी बघितलं की तो लॉकअपमध्ये बंद होता. त्याची तब्येत खूप खराब होती. मी ठाणा प्रभारी विपिन बिहारी यांना म्हटलं की याच्यावर आधी उपचार करा. मग तुम्हाला हवं ते करा. नंतर कळलं की त्याला त्याच अवस्थेत जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.\"\n\n\"दुसऱ्या दिवशी त्याला तुरुंगात भेटायला गेलो तेव्हाही त्याची तब्येत खूप खराब होती. दोन पोलिसांनी बळजबरीने त्याला पकडून आणलं होतं. त्याला उपचार मिळावे, म्हणून आम्ही पुन्हा एकदा विपिन बिहारी यांना भेटलो. त्यांनी ऐकलं नाही. जेलच्या डॉक्टरांना भेटण्याचा प्रयत्न केला. मात्र ते भेटले नाही.\"\n\nधाकटे काका मकसूद आलम यांनी सांगितलं, \"22 तारखेला आम्हाला कळलं की तबरेजची प्रकृती खूपच ढासळली आहे. त्याला सदर हॉस्पिटलमध्ये नेण्यात येतंय. आम्हीदेखील सकाळी 7.30 वाजता हॉस्पिटलमध्ये पोचलो. आम्ही बघितलं की त्याला शुभ्र चादरीत गुंडाळलं होतं.\"\n\nप्रकरणाचा तपास करणाऱ्या एसडीपीओ अविनाश कुमारने सांगितलं की पोलिसांना तबरेजकडून एक बाईक, एक पर्स, एक मोबाईल आणि चाकू मिळाला आहे. \n\nडीजीपींनी सांगितलं की पोलिसांकडून निष्काळजीपणा झालेला नाही. दोन पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आरोप आहे की त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मॉब लिंचिंगची माहिती दिली नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...ण गांधी यांना भेटण्याची परवानगी मेनका गांधी यांनी नाकारलेली होती. यावर भडकलेल्या मेनका म्हणाल्या होत्या की, \"एक आईच दुसऱ्या आईचं दुःख समजू शकते.\"\n\nसंसदेत स्तनपान\n\nराजकीय जीवनात वावरताना संसार आणि मुलं सांभाळण्याची जबाबदारी महिला राजकीय नेत्याची असेल तर, सामाजिक आणि कौटुंबिक पाठबळाची आवश्यकता असते. \n\nब्रिटनमध्ये २०१२मध्ये डॉ. रोझी कँबेल आणि प्रा. सारा यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, सामान्य नागरिकांच्या तुलनेत महिला संसद सदस्यांना मुलं न होण्याचं प्रमाण अधिक आहे. \n\nतसंच, ब्रिटनमध्ये जेव्हा महिला... उर्वरित लेख लिहा:","targets":"आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ण ज्यावेळी खरी गरज होती त्यावेळी ईश्वराने हात काढून घेतला. \n\n\"हॉस्पिटलमधून मला माझ्या वाढदिवसाला दिलेल्या शुभेच्छा कायम माझ्या हेलावलेल्या हृदयात कोरलेल्या राहतील.\"\n\nसायटोमेगॅलो व्हायरस नेमका आहे तरी काय? \n\nदरम्यान, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॅा इश्वर गिलाडा यांनी सायटोमेगॅलो व्हायरसबद्दल सविस्तर माहिती दिली. \n\n\"सायटोमेगॅलो व्हायरस हा एक संधीसाधू रोग म्हणून ओळखला जातो. गरोदर महिलांमध्ये याचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे महिलांची TORCH टेस्ट केली जाते. \n\nयातील C म्हणजे हा व्हायरस आहे. यामुळे गर्भपात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती.\n\nकॉंग्रेस आणि गांधी घराण्याशी असलेल्या निष्ठेमुळे त्यांच्यावर गुजरातच्या कॉंग्रेस प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. युथ कॉंग्रेसचे अध्यक्षपद देखील त्यांच्याकडे होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ण देशपांडे म्हणतात, \"सेना-भाजप युतीच्या काळातील हे निरीक्षण शरद पवारांनी हेरले होते. त्यामुळे जेव्हा 1999 साली पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून नवा पक्ष स्थापन केला, तेव्हा पक्षवाढीसाठी तेच डोळ्यांसमोर ठेवलं. 2004 साली मुख्यमंत्रिपदावर दावा करता येत असतानाही त्यांनी ते पद सोडून इतर पदं वाढवून घेतली.\"\n\nइतर पदं वाढवून घेतली म्हणजे किती, तर तीन अतिरिक्त मंत्रिपदं आणि चार काँग्रेसकडी खाती घेतली. शिवाय, या खात्यांशी संबंधित महामंडळंही राष्ट्रवादीच्या वाट्याला आली. \n\nमात्र, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादीच्या पक्षवाढीसाठी आणि दावेदार जास्त असल्यानं तेव्हा मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीनं घेतलं नाही. मात्र, तेव्हा ते पद जर पवारांनी स्वीकारलं असतं, तर त्याची माळ अजित पवारांच्या गळ्यात पडली असती या शक्यतेलाही हे पत्रकार दुजोरा देतात.\n\nसुप्रिया सुळेंच्या राजकीय एन्ट्रीचा काही परिणाम?\n\nमात्र, हे दोनच मुद्दे होते का? तर नाही. याच दरम्यान शरद पवार यांच्या कन्या आणि बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी राजकारणात प्रवेश केला. मग आज जसे अनेकजण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात वर्चस्वाच्या स्पर्धेच्या चर्चा करतात, तशी त्यावेळीही झाली का? \n\nतर याबाबत पद्मभूषण देशपांडे म्हणतात, \"सुप्रिया सुळे अगदी नवख्या होत्या. तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात स्पर्धाच नव्हती. त्यात राष्ट्रवादी पक्ष हा पुरूषी पक्ष आहे. सुप्रिया सुळेंना तेव्हा पक्षावर पकड शक्य नव्हती. आजही फार बदल झालाय असं नाही. त्या मेहनत घेतात, पवारांची कन्या आहेत, सामाजिक दृष्टिकोन आहे, असं असलं तरी अजित पवार यांच्याकडेच सूत्र असल्याचे दिसते.\"\n\nअभय देशपांडेही याच मताला थोडं पुढे नेतात. ते म्हणतात, \"2004 साली अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात तितकी स्पर्धा नव्हती. मात्र, नंतर सुप्रिया सुळे यांनी युवती राष्ट्रवादीचं काम जोरानं सुरू केल्यानंतर त्यांचं नेतृत्त्व अधिक दिसून आलं. त्याचवेळी अजित पवार यांची पक्षातील सुप्रीमसीही वाढत गेली. त्यामुळे आता दोघांमधील स्पर्धेच्या शक्यता वर्तवल्या जातात.\"\n\nएकूणच पक्षावाढीसाठी आणि राजकीय सूत्रांचा भाग म्हणून 2004 साली शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपद घेतलं नाही हे खरं, पण अजित पवार यांना मिळू शकत असलेली संधी मात्र हुकली हेही निश्चित. कारण अजित पवार हे त्यावेळी प्रमुख दावेदारांपैकी एक होते.\n\nअजित पवार हेच राष्ट्रवादीचा मंत्रिमंडळातील चेहरा का ठरतात?\n\nअजित पवार हे आता राष्ट्रवादीचे प्रमुख चेहरे आहेत. विशेषत: गेल्या दहा-बारा वर्षात अजित पवार यांनी पक्षावरही पकड मिळवली आहे. राज्यात राष्ट्रवादी सत्तेत असताना अजित पवारांच्या प्रशासकीय नेतृत्वगुणांची सर्वत्र चर्चा असते, ती का? अशा कोणत्या गोष्टींमुळे अजित पवार यांच्याबाबत अनेकांना कुतूहल असतं, याबाबतही आम्ही जाणून घेतलं.\n\nश्रीमंत माने म्हणतात, \"अजित पवार यांच्यात प्रशासकीय क्षमता खूप आहे. ते कामसू वृत्तीचे आहेत. शासन-प्रशासन..."} {"inputs":"...ण मिळू शकतं, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केला आहे. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nनवी मुंबईत काम करणारे आयुर्वैदीक डॉक्टर भास्कर सुरगडे यांच्या विधवा पत्नीनं पंतप्रधान वीमा सुरक्षा योजनेचा लाभ मिळण्यासाठी हायकोर्टात दाखल याचिका न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं फेटाळून लावली. डॉ. सुरगडे कोविड19 साठीचे नोंदणीकृत डॉक्टर नाहीत, त्यामुळे त्यांना या योजनेत वीमा संरक्षण मिळू शकत नाही, असा सरकारी वकिलांचा दावा हायकोर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांचा संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ण वनगांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांनाच उमेदवारी दिली. \n\nएक पोटनिवडणूक ही संपूर्ण लोकसभेच्या निवडणुकांएवढी महत्त्वाची बनली. भाजपानं ही निवडणूक जिंकली आणि सेनेचा झालेला हा पराभव मित्रत्वाच्या कायमचा मुळावर येणार असं चित्रं तयार झालं. त्यामुळे जेव्हा भाजपा नेतृत्वाकडून युतीसाठी 'मातोश्री' भेटी सुरु झाल्या तेव्हा पालघरची जागा सेनेला सोडा अशी अट पहिल्यांदा ठेवली गेली. \n\nयुतीसाठी आग्रही असणाऱ्या भाजपाला सेनेनं जणू खिंडीत गाठलं आणि अखेरीस ज्या जागेच्या पोटनिवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी आपलं वजन खर्ची घात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीका करत घोटाळ्याचे आरोप केले आणि थेट 'मातोश्री'कडे बोट दाखवलं.\n\nसोमैय्या तेव्हापासून शिवसेनेचे भाजपातले शत्रू क्रमांक एक बनले. उद्धव ठाकरेंनाही ते नकोसे झाले. ते इतके की, जेव्हा अमित शाह आणि उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जेव्हा 'युती'ची घोषणा करण्यात आली तेव्हा भाजपाच्या इतर मंत्री आणि नेत्यांसोबत सोमैय्याही पत्रकार परिषदेत येऊन पोहोचले.\n\nपण कथितरित्या ठाकरे-शाह पत्रकार परिषदेच्या ठिकाणी पोहोचण्याच्या काही मिनीटं अगोदर सोमैय्यांना तिथं न थांबण्याच्या निरोप देण्यात आला आणि सोमैय्यांनीही काढता पाय घेतला. त्यामुळे सोमैय्यांसाठी ईशान्य मुंबईतले शिवसैनिक काम करायला तयार नाहीत. या भागात शिवसेनेची ताकद आहे आणि जर सोमैय्या उभे जरी राहिले तरी त्यांना पाडण्यासाठी काम होऊ शकतं. \n\n\"युती तर झाली आहे आणि उद्धव साहेबांच्या आदेशानुसार सगळे शिवसैनिक काम करतील. पण ईशान्य मुंबईबद्दल शिवसैनिकांच्या भावना वेगळ्या आहेत. त्या तशा का आहेत हे सगळ्यांना माहिती आहे. आम्हाला कोणी काहीही बोललं तरी काही नाही. पण 'मातोश्री'हे आमचं श्रद्धास्थान आहे. त्याच्याबद्दल कोणी अपशब्द काढले हे मराठी माणसालाही रुचलेलं नाही. त्यामुळे भाजपाच्या इथल्या खासदाराबद्दल प्रचंड संताप आहे. आणि हा केवळ शिवसेनेचा आणि मराठी माणसांचाच नाही तर भाजपाच्या नगरसेवकांचा सुद्धा संताप आहे, असं शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख राजा राऊत यांनी सांगितलं आहे. \n\n\"आम्ही काय हा मतदारसंघ आम्हाला सोडा असं म्हणत नाही आहोत आणि तो वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. पण जरी तो भाजपाकडेच राहणार असेल तर उमेदवार बदलून द्या अशी आमची मागणी आहे. जर तरीही भाजपाने हाच उमेदवार लादला तर त्यांनी परिणामांचीही तयारी ठेवावी. लक्षात ठेवा, इतिहास असा आहे की ईशान्य मुंबई एकाच खासदाराला दुसऱ्यांदा निवडून देत नाही,\" राजा राऊत पुढे सांगतात. त्यामुळे ईशान्य मुंबई युतीची मोठी डोकेदुखी बनणार आहे. \n\n4) मावळ : स्थानिक पातळीवरची ताकद\n\nभौगोलिक दृष्ट्या अतिशय आव्हानात्मक असणाऱ्या या लोकसभा मतदारसंघात शिसेना विरुद्ध भाजपा अशी अगोदरच जुंपली आहे. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये हा मतदारसंघ सेनेच्या वाट्याला आला. एकदा गजानन बाबर आणि नंतर श्रीरंग बारणे असे दोघे सेनेचे खासदार इथून झाले. पण यंदा भाजपाच्या या मतदारसंघातल्या नेत्यांनी सेनेविरुद्ध बंड पुकारले आहे. \n\nमावळ विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार असणाऱ्या आणि भाजपा..."} {"inputs":"...ण सोडवणार? शाळेत प्रत्यक्षात शिकता येत होतं. एखादा विषय समजला नाही तर शिक्षकांची थेट संपर्क करणं शक्य होतं. पण आता छोट्या छोट्या गोष्टींसाठी शिक्षक केवळ एका विद्यार्थ्याला वेळ देत नाहीत.\"\n\n\"तीन तासाची परीक्षा आहे. पण आमचा लिहिण्याचा वेग एवढा कमी झाला आहे की पेपर वेळेत पूर्ण होणार नाही याची आम्हा विद्यार्थ्यांना खात्री वाटते. अशा परिस्थितीत भीती वाढत चालली आहे. शिवाय, या शंका कधीच दूर झाल्या नाहीत तर पुढील वर्षाचे विषय आम्हाला कळणार नाहीत.\n\n\"याचा निकालावरही परिणाम होणार आहे. पालकांच्या अपेक्षा आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिका पूर्ण होणार नाही अशीही भीती आहे,\" परब सांगतात. \n\nग्रामीण भागात तुलनेने परिस्थिती बरी आहे असं शिक्षक सांगतात. अलिबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या सुजाता पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"ग्रामीण भागात शहरांच्या तुलनेने लवकर शाळा सुरू झाल्या. किमान नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू झाले. ऑक्टोबरमध्येच आम्हाला सांगितलं तेव्हा शाळा सुरू केली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा लिहिण्याची आणि शिकवण्याची संधी मिळाली.\" \n\nपण सर्वच विद्यार्थ्यांना जवळपास वर्षभर शाळा बंद असल्याचा फटका बसला आहे असंही त्या सांगतात. \n\n\"मूल समोर असतं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरूनही शिक्षकांना कळतं. कुठे थांबायचे, कुठे गती कमी करायची हे प्रत्यक्षात वर्गात करता येतं. वर्गात मुलं कळत नसेल तर सांगतात. प्रत्येकाचा शिकण्याचा पेस वेगळा असतो. किमान किती मुलांना कळत आहे, उजळणी किती वेळा घ्यायची? याचा अंदाज आम्हाला येत असतो. \n\n\"लहान आणि मोठ्यांची सगळ्यांची लिहिण्याची सवय मोडत चालली आहे. नववी-दहावीच्या मुलांची लिहिण्याची सवय कमी होत चालली आहे हे धोक्याचे आहे,\" असंही सुजाता पाटील सांगतात.\n\nविद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावला?\n\nकोरोना आरोग्य संकटात मानसिक स्वास्थ्य बिघडल्याचीही अनेक उदाहरणं समोर आली. लॉकडॉऊनचा परिणाम मानसिक आरोग्यावर झाल्याचे दिसून आले. याला विद्यार्थी वर्गही अपवाद नाही. \n\nमानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"मुलांमध्येही कोरोनाची भीती प्रचंड आहे. त्यात शिक्षण आणि परीक्षा याचा ताण आहे. निकालाची स्पर्धा आहे. परीक्षेची भीती कायम मुलांमध्ये असते. विशेषत: दहावी,बारावी आणि प्रवेश परीक्षेआधी मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक चिंता व्यक्त करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना समुपदेशनाचीही आवश्यकता भासते. पण कोरोना आरोग्य संकटात विद्यार्थ्यांमधील भीती तुलनेने वाढली आहे.\"\n\nऐन कोरोना काळात परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी बाहेर पडावं लागल्याने आपल्याला कोरोना होईल याची धास्ती मुलांच्या मनात आहे. तसंच परीक्षा सुरू झाल्यानंतर सर्व विषयांची परीक्षा देण्याआधीच कोरोनाची लागण होईल याचीही मुलांना भीती आहे.\n\n\"पहिली ते नववी ऑनलाईन शिक्षण झालेले नाही. अचानक दहावी किंवा बारावीच्या वर्षात आव्हानात्मक परिस्थितीत शिकावं लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खालावला आहे. वर्ष कसंतरी काढलं पण परीक्षा देताना..."} {"inputs":"...ण हे अतिशय धोकादायक शिखर आहे. तिथे कुठलीही सुरक्षित जागा नाही. प्रत्येक टप्प्यावर हिमस्खलन होण्याचा, दरीत कोसळण्याचा धोका जाणवत राहतो.\"\n\n'महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण'\n\nतसं सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांत वावरणाऱ्या मराठी गिर्यारोहकांनी हिमालायतली शिखरं सर करणं ही आता नवी गोष्ट राहिलेली नाही. पण यंदाची अन्नपूर्णा मोहिम मात्र विशेष ठरली आहे.\n\nमहाराष्ट्रातून अन्नपूर्णा शिखरावर पहिल्यांदाच अशा मोहिमांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यात सगळेजण यशस्वी झाले.\n\nमहाराष्ट्रातून अन्नपूर्णा शिखरावर पहिल्यांदा... उर्वरित लेख लिहा:","targets":"षाणूची साथ आणि लॉकडाऊनमुळे ती पुढे ढकलावी लागली.\n\nपण लॉकडाऊनच्या काळात हे गिर्यारोहक घरी फक्त बसून राहिले नाहीत. लोकांना मदत करणं, जिथे कुणी जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी मदत पोहोचवणं, पुणे महापालिकेच्या वॉर रूमध्ये स्वयंसेवक म्ह्णून काम करणं अशा अनेक बाबतींत त्यांनी योगदान दिलं.\n\n\"लोकांना मदत करावी यासाठी आम्ही महाराष्ट्रातल्या गिर्यारोहकांना साद घातली, तेव्हा पंधराशेहून अधिक जणांनी प्रतिसाद दिला,\" असं उमेश झिरपे सांगतात.\n\nगिरीप्रेमी\n\nप्रियांका मोहितेनं तर या मोहिमेआधी एक कोव्हिड टेस्ट किट तयार कऱण्यास मदत केली. ती किरण मुझुमदार शॉ यांच्या बायोकॉनशी संलग्न सिंजेन इंटरनॅशनल या फार्मा कंपनीत रिसर्च असिस्टंट पदावर आहे.\n\nया कंपनीनं अँटीबॉडी टेस्ट करण्यासाठी विकसित केलेल्या Elisa test kit ला गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये आयसीएमआरची मान्यता मिळाली. ते किट विकसित करणाऱ्या टीममध्ये प्रियांकाचंही योगदान होतं.\n\nपुढचं लक्ष्य\n\nप्रियांकानं याआधी माऊंट एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू आणि आता अन्नपूर्णा ही 8,000 मीटर उंचीवरची चार शिखरं सर केली आहेत. 8000 मीटरवरची जास्तीत जास्त शिखरं सर करण्याचं तिचं स्वप्न आहे.\n\nतर गिरीप्रेमी संस्थेच्या टीमनं एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, धौलागिरी, चो ओयू, मन्सालू आणि कांचनजुंगा आणि आता अन्नपूर्णा ही आठ शिखरं सर केली आहेत. तिबेटमधलं शिशापांगमा शिखर सर करण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.\n\nचीननं 2022 पर्यंत विदेशी गिर्यारोहकांना शिशापांगमावर चढाईसाठी परवानगी दिलेली नाही. ते शिखर पुन्हा गिर्यारोहणासाठी खुलं होईल, अशी अपेक्षा आहे.\n\nआठ हजार मीटरवरच्या चौदा शिखरांपैकी पाच शिखरं पाकिस्तान प्रशासित प्रदेशात असल्यानं, भारतीयांना सध्या तिथे चढाई करणं मात्र सध्या शक्य नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...णं दिलं की, लोक ते डोक्यावर घेतातच.\"\n\nया गोष्टीला एक तांत्रिक जोडही आहे. या गाण्यांच्या एवढ्या प्रचंड लोकप्रियतेबद्दल यूट्युबकडे विचारणा केली असता यूट्युब इंडियाच्या एंटरटेंनमेंट विभागाचे प्रमुख सत्या राघवन म्हणाले, \"गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इंटरनेटचं जाळं झपाट्याने विस्तारलं आहे. यात ग्रामीण भागाचाही समावेश आहे. ग्रामीण भागातले लोक त्यांच्या इंटरनेटचा वापर यूट्युबवरचे व्हीडिओ बघून सुरू करतात. अशा वेळी त्यांच्या संवेदनांना भिडणारं काही त्यांना दिसलं की, ते लोकप्रिय होतं.\"\n\nतात्पुरती लोकप्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वाचं नाही. यूट्युबसारख्या माध्यमाचा फायदा म्हणजे तुमचा आवाज लाखो-करोडो लोकांपर्यंत पोहोचतो. तुमचा आवाज लोकांना आवडला, तर तुम्हाला आणखी गाणी मिळतात, आणखी कार्यक्रम मिळतात.\" \n\nसुमितही या गोष्टीला दुजोरा देतात. ते म्हणतात, \"यापूर्वी कोणत्याही कार्यक्रमात गेलो की, एका कोपऱ्यात असायचो. आता मंदामाईने मला थेट स्टेजच्या मध्यभागी आणलं आहे. आतापर्यंत शाळा-कॉलेजमधले मित्रमैत्रिणी ओळखही दाखवत नव्हते. आता अचानक त्यांनी बोलायला सुरुवात केली.\"\n\nयूट्युब इंडियाचे सत्या राघवनही हा मुद्दा अधोरेखित करतात. ते म्हणतात, \"सगळ्याच स्तरांमधील लोकांनी आपली प्रतिभा जगासमोर मांडण्यासाठी यूट्युब त्यांना व्यासपीठ देतं. देशातल्या कानाकोपऱ्यातून खूप वेगवेगळे आणि अत्यंत नवखे कलाकार पुढे येत आहेत आणि यूट्युबमुळे त्यांना चांगलाच फायदा होत आहे. आमच्यासाठी तर ही खूपच चांगली गोष्ट आहे.\"\n\nआम्ही गाणी ऐकतो कारण...\n\nया गाण्यांचा चाहतावर्ग खूप मोठा आहे आणि खूप वेगवेगळ्या वयोगटातला आहे. पण त्यातही जास्त करून तरुण मुलांमध्ये ही गाणी जास्त प्रसिद्ध आहेत. \n\nभरत ठाणेकर हा ठाण्यात राहणारा तरुण सांगतो, \"आमच्या कोळी समाजात लोकगीतांची मोठी परंपराच आहे. ती गाणीही ठेका धरायला लावणारी आहेत. पण या गाण्यांमध्ये एक प्रकारचा मोकळेपणा आहे. तो आम्हाला जास्त आवडतो. आता आमच्या नातेवाईकांपैकी कोणाकडेही हळदीचा कार्यक्रम असला, तर तिथे मंदामाई, शांताबाई, रिक्षावाला अशी गाणी लागतातच.\"\n\n'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय' या गाण्याच्या व्हीडिओमधलं हे दृश्य\n\nपरभणी, उस्मानाबाद, औरंगाबाद अशा मराठवाड्यातल्या जिल्ह्यांमध्ये मात्र ठाणे, पालघर, वसई, कर्जत या पट्ट्यातील कलाकारांच्या गाण्यांपेक्षा आनंद आणि मिलिंद शिंदे यांची गाणी आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या कलाकारांची गाणी जास्त लोकप्रिय आहेत.\n\nऔरंगाबादमध्ये राहणारा तेजस गुंजकर सांगतो, \"आमच्याकडे 'मला आमदार झाल्यासारखं वाटतंय', 'बोल मैं हलगी बजाऊं क्या' अशा गाण्यांची क्रेझ आहे. काही जणांना ही गाणी आवडत नाहीत. पण एकदा का ती तुमच्या कानावर पडली, की तुमचे पाय आपोआप थिरकायला लागतात. हीच या गाण्यांमधली मजा आहे. ही गाणी इतकी आवडतात की, माझ्या लग्नातही डीजेला हीच गाणी वाजवायची तंबी दिली होती. कदाचित हेच कारण असेल की, माझे सगळे मित्र वरातीत सलग तीन तास नाचत होते.\"\n\nपैसे मिळतात का?\n\nयूट्युब इंडियाच्या सत्या राघवन यांच्या म्हणण्याप्रमाणे ही गाणी तयार..."} {"inputs":"...णं नाही. खान यांनी ऑल इंडिया रेडियोचं हे 9 वाजताचं बातमीपत्र ऐकलं आणि भारताच्या या वागणुकीचा त्यांना मोठा धक्का बसला. असं म्हणतात की त्यांनी त्यानंतर जिनांना संपर्क केला आणि पाकिस्तानसोबत चर्चेचा प्रस्ताव मांडला.\"\n\n\"त्यानंतर नेहरूंनी संविधान सभेमध्ये एका प्रश्नाचं उत्तर देताना ही गोष्ट फेटाळली आणि व्ही पी मेनन असं कधीही बोलले नसल्याचं सांगितलं. ऑल इंडिया रेडिओने ही चुकीची बातमी दिली होती. नेहरूंनी 'डॅमेज कंट्रोल' करण्याचा प्रयत्न केला पण नुकसान होऊन गेलं होतं.\"\n\nबलुचिस्तानचं आर्थिक आणि सामाजिक म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यात आलं तर काही भागांकडे अजिबात लक्ष देण्यात आलं नाही.\"\n\nबलुचिस्तानाचं युद्धाच्या दृष्टीने महत्त्वं\n\nपाकिस्तानच्या एकूण समुद्र किनाऱ्यापैकी दोन तृतीयांश समुद्र किनारा बलुचिस्तानमध्ये येतो. बलुचिस्तानला 760 किलोमीटर लांबीची किनारपट्टी आहे. \n\nइथल्या 1 लाख 80 हजार किलोमीटरवरच्या भल्यामोठ्या विशेष आर्थिक क्षेत्राचा अजून पुरेसा वापर करण्यात आलेला नाही. \n\nतिलक देवेशर सांगतात, \"मला वाटतं पाकिस्तानला सर्व प्रांतांपैकी युद्धाच्या दृष्टीने हा भाग सर्वांत महत्त्वाचा आहे. बलुचिस्तानच्या किनाऱ्यावरच पाकिस्तानी नौदलाचे ओरमारा, पसनी आणि ग्वादर हे तीन तळ आहेत. ग्वादरच्या तळामुळे पाकिस्तानला युद्धाच्या दृष्टीने जो फायदा मिळतो तो कदाचित कराचीमुळे मिळत नाही.\"\n\n\"तिथे तांबं, सोनं आणि युरेनियमही मोठ्या प्रमाणात आढळतं. तिथेच चगाईमध्ये पाकिस्तानचा आण्विक चाचणी परिसरही आहे. अमेरिकेने जेव्हा अफगाणिस्तानावर 'वॉर ऑन टेरर' मोहीमेअंतर्गत हल्ला केला होता तेव्हा त्यांचं सर्व तळही इथेच होते.\"\n\nपाकिस्तानी सेनेकडून बळाचा वापर\n\nपाकिस्तानी सेनेने कायम बळाचा वापर करत बलुच आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. \n\nपाकिस्तान सरकारने आपली वन युनिट योजना परत घेण्याच्या अटीवर 1959मध्ये बलुच नेता नौरोज खान यांनी शस्त्र समर्पण केलं होतं. \n\nपण त्यांनी शस्त्रं समर्पण केल्यानंतर पाकिस्तान सरकारने त्यांच्या मुलग्यांसह अनेक समर्थकांना फाशी दिली. \n\nरेहान फजल यांच्यासोबत तिलक देवेशर\n\nशरबाज खान मजारी आपल्या 'अ जर्नी टू डिसइलूजनमेंट'मध्ये लिहितात, \"त्यांच्या सगळ्या समर्थकांना फाशी दिल्यानंतर प्रशासनाने 80 वर्षांच्या नौरोज खानना त्या मृतदेहांची ओळख पटवायला सांगितलं. सेनेच्या एका अधिकाऱ्याने त्या म्हाताऱ्या माणसाला विचारलं, हा तुमचा मुलगा आहे का?\"\n\n\"काही क्षण त्या अधिकाऱ्याकडे पाहून नौरोज खान उत्तरले की हे सगळे बहादुर जवान माझे मुलगे आहेत. मग त्यांनी पाहिलं की फाशी देताना त्यांच्या एका मुलाची मिशी खालच्या बाजूने वळली होती. ते त्यांच्या मृत मुलाच्या जवळ गेले आणि अत्यंत हळुवारपणे त्याच्या मिशीला त्यांनी वरच्या बाजूने पीळ दिला. आणि म्हणाले की तुम्ही दुःखी झाला आहात असं मेल्यानंतरही शत्रूला वाटू द्यायचं नाही.\"\n\nस्वतःच्याच लोकांवर बॉम्बहल्ला\n\n1974मध्ये जनरल टिक्का खान यांच्या नेतृत्त्वाखाली पाकिस्तानी सैन्याने मिराज आणि एफ 86 लढाऊ विमानांनी बलुचिस्तानातल्या अनेक..."} {"inputs":"...णकारांच्या मते कथित माफिया-गुन्हेगार आणि राजकीय नेते विविध पद्धतीने एकमेकांच्या उपयोगी पडतात. \n\nउत्तर प्रदेशातील ज्येष्ठ राजकीय पत्रकार सुभाष मिश्र याबाबत सांगतात, \"राजकीय पक्षांसाठी ते उपयोगी ठरतात. निवडणूक जिंकण्यासाठी ते महत्त्वपूर्ण मानले जातात. त्यांच्याकडे मनी अँड मसल पॉवर असते. नेत्यांसाठी उपयोगी ठरणारं जातीय समीकरणही कधी-कधी त्यांच्याकडे असतं. यामुळेच संबंधित नेत्याने निवडणूक जिंकल्यानंतर आपल्या योगदानाचा मोबदला हे माफिया वसूल करतात.\"\n\nमुख्यत्वे हे माफिया, बाहुबली किंवा गुंड दारू, जमीन, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"या वर्षी बीबीसी प्रतिनिधी प्रियंका दुबे यांनी पूर्वांचलच्या माफिया गुंडांवर अनेक बातम्या केल्या होत्या. हे गुंड कशा प्रकारे स्वतःसह आपल्या नातेवाईकांसाठी पंचायत, जिल्हा परिषदा याशिवाय विधान परिषद, विधानसभा आणि लोकसभेपर्यंतच्या राजकीय पद निश्चित करून ठेवणाऱ्या पूर्वांचलमधील बाहुबली नेत्यांची आपापल्या भागात मोठी जरब आहे.\n\nउत्तर प्रदेशातील नेते\n\nफक्त पूर्वांचल बाबत विचार केल्यास 1980च्या दशकात गोरखपूरमध्ये 'हातावाले बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरीशंकर तिवारी याच्यापासून सुरू झालेलं राजकारणाचं गुन्हेगारीकरणाची सुरुवात झाली होती. पुढे मुख्तार अंसारी, बृजेश सिंह, विजय मिश्रा, सोनू सिंह, विनीत सिंह आणि धनंजय सिंह यांच्यासारख्या पोलिसांच्या रेकॉर्डवरील बाहुबली नेत्यांच्या स्वरूपात पूर्वांचलात हा प्रकार वाढतच गेला. \n\nबाहुबली नेत्यांच्या कामकाजाचं तांत्रिक विश्लेषण करणाऱ्या स्पेशल टास्क फोर्सच्या (STF) एका वरीष्ठ पोलीस निरीक्षकाने याबाबत माहिती दिली.\n\nनाव न छापण्याच्या अटीवर ते सांगतात, सर्वात आधी पैसा कमावणं महत्त्वाचं असतं. यासाठी माफियांजवळ अनेक मार्ग आहेत. उदा. मुख्तार अंसारी यांनी टेलिकॉम टॉवर, कोळसा, वीज आणि रिअल इस्टेटमध्ये आपला व्यवसाय वाढवला आहे. \n\nते सांगतात, बृजेश सिंह कोळसा, दारू आणि जमिनीच्या टेंडरमार्फत पैसा कमावतात. भदोहीचा विजय मिश्रा आणि मिर्झापूर-सोनभद्रचा विनीत सिंह हेसुद्धा मोठे माफिया राजकीय नेते आहेत. \n\nखडी, रस्ते, वाळू आणि जमिनीमार्फत पैसे कमावणाऱ्या विजय मिश्रा यांच्याकडे पैसा आणि मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याच्या मदतीने ते पाचवेळा आमदार बनले. विनीत सिंह फार पूर्वीपासून बसपाशी संबंधित आहेत. पैशाने तेसुद्धा कमी नाहीत. \n\nपोलिसांची भूमिका?\n\nया नेक्ससमध्ये पोलिसांच्या भूमिकेबाबत वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात. \n\nयाबाबत प्रकाश सिंह सांगतात, या ठिकाणी चुकीचे लोक आमदार झाले आहेत. ते पोलिसांवर दबाव टाकतात. नोकरी करायची असेल तर आमच्यासोबत मिळून काम करा. नाही तर बदली करू, अशी धमकी ते देतात. \n\nउत्तर प्रदेशातील नेते\n\nहा माझा माणूस आहे, याला एका घरावर कब्जा करायचा आहे, तुम्ही त्याची मदत करा, असं सांगितलं जातं. कनिष्ठ अधिकाऱ्यांनी वरीष्ठांना याची माहिती दिल्यास ते आपल्या नियंत्रणात नसल्याचं उत्तर मिळतं. या परिस्थितीत चांगला माणूससुद्धा नाईलाजाने वाईट मार्गावर चालू लागतो. \n\nते सांगतात, जग..."} {"inputs":"...णजे आपल्या पूर्वजांना न्यूक्लिअर फिजिक्स माहिती असलं पाहिजे. ते जर तुम्ही मान्य केलंत तर मग त्याला काही पार्श्वभूमी असली पाहिजे, एकदम कोणी जाऊन ते न्यूक्लिकर फिजिक्स आहे असं कोणी म्हणत शकत नाही. म्हणजे मग तुम्हाला इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचं विद्युतचुंबकीय शास्त्र (इलेक्ट्रोमॅग्नेटिझम), हेही माहीत असायला हवं. त्याशिवाय तुम्ही न्यूक्लिअर फिजिक्स पर्यंत पुढे जाऊच शकणार नाही. \n\nमग जर तुम्हाला विद्युतचुंबकीय शास्त्र माहीत होतं, तर मग जी पंखा, दिवे यांसारख्या घरगुती वापरासाठी जी वीज उपलब्ध असा... उर्वरित लेख लिहा:","targets":"वा संशोधनात व्यग्र असतानाही मराठीमध्ये विज्ञान सोपं करून लिहित गेलात, विज्ञानकथा लिहिल्यात. पण तुम्ही वा अजून काही हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत काही जण सोडले तर मराठीत विज्ञानलेखन का फार झालं नाही? आजही ते का होत नाही? \n\nडॉ. नारळीकर: मी माझ्या अनुभवापुरतंच बोलेन. मला गोष्टीरूपात विज्ञान सांगायला आवडतं म्हणून मी ते करत गेलो. जे चांगले लेखक आहेत, जे गोष्टी चांगल्या लिहितात, ते विज्ञानविषयक काही लिहित नाहीत. ते म्हणतात की, आम्हाला विज्ञान कळत नाही, म्हणून आम्ही ते लिहू शकत नाही. माझं त्यावर म्हणणं हे की, आपल्याकडच्या चांगल्या लेखकांना जर विज्ञानाची अशी भीती वाटत असेल तर त्यांनी वैज्ञानिकांशी बोलावं, त्यांच्याकडून चांगली कल्पना घ्यावी आणि त्यावर लिहावं. मी गमतीनं असं म्हणतो की आपल्याकडच्या साहित्यसंमेलांमध्ये सुद्धा विज्ञानकथांना बॅकडोअर एक्झिट असते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णजे डॉ. मनमोहन सिंग सरकारच्या काळात सुरू झाली. \n\nभारतीय हवाई दलातील MiG लढाऊ विमानं ही निवृत्त होण्याच्या टप्प्यावर होती. त्यामुळे भारताला 126 लढाऊ विमानांची आवश्यकता होती. UPA सरकारनं 2007 साली निविदा मागवल्या. या निविदेला आंतरराष्ट्रीय विमान निर्मात्यांनी प्रतिसाद दिला. लॉकहीड मार्टिनचं F-16s, युरोफायटर टायफून, रशियाचं MiG-35, स्वीडनचं ग्रिपेन, बोइंगचे F\/A-18s आणि दसो एव्हिएशनचं राफेल ही लढाऊ विमानं स्पर्धेत उतरली. मग लिलावात आपल्या विमानांची किंमत कमी ठेवल्यामुळे दसो एव्हिएशननं बाजी मारली. हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णतात, \"पंतप्रधान जे बोलले आणि जसे वागले यात तफावत होती.\"\n\nतर सुप्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील म्हणतात, \"सरकारला दुसऱ्या लाटेचा अंदाज आला नाही आणि त्यांनी त्याआधीच विजयोत्सव सुरू केला.\"\n\nया सर्वांव्यतिरिक्त या संकटाने भारतात आरोग्य व्यवस्थेच्या पायाभूत सुविधा किती अपुऱ्या आहेत आणि गेली अनेक दशकं त्याकडे किती दुर्लक्ष झालं, हे उघड केलं. \n\nभारताची आरोग्य व्यवस्था कायमच कोलमडलेली होती. मात्र, कोरोनाच्या साथीने श्रीमंत आणि मध्यमवर्गीयांना याची जाणीव करून दिल्याचं एका तज्ज्ञाने बीबीसीशी बोलताना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज्यावेळी पहिली लाट आली त्याचवेळी ती सर्वात भयंकर असणार असं समजून तयारी करायला हवी होती. ऑक्सिजन आणि रेमडिसीव्हीरसारख्या औषधांचा साठा करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. त्यासाठीचं उत्पादन कसं वाढेल, याकडे लक्ष द्यायला हवं होतं.\"\n\nअचानक वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा ऑक्सिजन आपल्याकडे आहे, मात्र, अडचण वाहतुकीची आहे, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र, ही अडचण फार पूर्वीच दूर करायला हवी होती, असं जाणकारांना वाटतं. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांचा जीव गेल्यानंतर सरकारला जाग आली. अनेक रुग्ण दगावल्यानंतर आता ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू आहेत आणि औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचं उत्पादन बंद करण्यात आलं आहे. \n\nयाविषयी बोलताना डॉ. लहरिया सांगतात, \"याचा परिणाम असा झाला की गरजवंत हजारो रुपये खर्च करून आणि तासनतास रांगेत उभे राहून ऑक्सिजन सिलेंडर विकत घेत आहेत. तर रेमडिसीव्हीर आणि टोसिलीजुमाब यासारखी महागडी औषधं घेणं ज्यांना परवतं ते आणखी जास्त पैसे मोजून औषध खरेदी करत आहेत.\"\n\nजानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात रेमडिसीव्हीरची मागणी पूर्णपणे संपली होती, असं रेमडिसीव्हीरचं उत्पादन करणाऱ्या एका कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितलं. ते म्हणाले, \"सरकारने आधीच आदेश दिले असते तर आम्ही मोठ्या प्रमाणावर रेमडिसीव्हीरचं उत्पादन करून ठेवलं असतं.\" आज उत्पादन वाढवण्यात आलं असलं तरी मागणीच्या तुलनेत कमी असल्याचं ते सांगतात.\n\nयाउलट केरळने संसर्ग वाढणार, याचा अंदाज येताच त्यादिशेने तयारीला सुरुवात केली. गेल्या ऑक्टोबर महिन्यताच योग्य ती पावलं उचलल्यामुळे यावेळी राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा नसल्याचं केरळच्या कोव्हिड टास्क फोर्सचे एक सदस्य डॉ. ए. फतहुद्दीन सांगतात. \n\nते म्हणाले, \"आम्ही आधीच रेमडिसीव्हीर आणि टोसिलिजुमाब ही औषधं विकत घेतली. पुढच्या अनेक आठवड्यात संसर्ग कितीही पसरला तरी आम्ही तयार आहोत.\"\n\nइतर राज्यांनीही अशीच तयारी करायला हवी होती, असं महाराष्ट्राचे माजी आरोग्य सचिव जगाडे यांचं म्हणणं आहे. ते म्हणाले, \"कुणाकडून शिकायचं म्हणजे काय तर कुणीतरी हे केलंय आणि तुम्ही आताही हे करू शकता. अर्थात त्यासाठी वेळही लागतोच.\"\n\nमात्र, आता गावा-खेड्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी फारसा वेळ हातात उरलेला नाही. गावा-खेड्यांमध्ये आरोग्याच्या सुविधा फारच तोकड्या आहेत...."} {"inputs":"...णतेही पद स्वीकारू शकत नाहीत. \n\nझिया शिक्षेला आव्हान देऊ शकतात आणि जितके दिवस हे अपील प्रलंबित राहील, तोवर त्या निवडणुकीत उतरू शकतात. \n\n\"विरोधकांच्या अनुपस्थितीत यावेळी कुणाचेही हेतू पूर्ण होऊ दिले जाणार नाहीत,\" तुरुंगात जाण्यापूर्वी झिया यांनी पक्षातल्या कार्यकर्त्यांना संदेश देताना ही प्रतिक्रिया दिली होती. \n\nत्यांच्या विरोधात 30पेक्षा अधिक फौजदारी खटले प्रलंबित आहेत, हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. झियांवर भ्रष्टाचारापासून राजद्रोहापर्यंत अनेक आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या समर्थकांना वाटते की ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णत्याही परवान्याची आवश्यकता ठेवलेली नाही.\" \n\nकिसान शक्ती संघाचे अध्यक्ष आणि कृषी विषयांचे अभ्यासक चौधरी पुष्पेंद्र सिंह या विधेयकांनी फारसे समाधानी नाहीत. ते म्हणतात, या विधेयकांचं कायद्यात रुपांतर झाल्यानंतर कोणीही कुठेही आपला माल विकू शकेल. ही चांगली गोष्ट आहे. पण याच्यात आधारभूत किंमतीची व्यवस्था कुठे आहे?\n\nशेतकऱ्यांचं आंदोलन\n\nते पुढे सांगतात, \"बाजार समितीच्या बाहेर आधारभूत किंमतीची व्यवस्था नसणं हाच वादाचा केंद्रबिंदू आहे. तिन्ही विधेयकांनी मोठ्या समस्या निर्माण होणार नाहीयेत मात्र बाजारसमित... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे सांगताना ते बिहारचं उदाहरण देतात. \"बिहारमध्ये बाजार समित्या बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. कंपन्या मनमानी करून त्यांना हव्या त्या दराने धान्य विकत घेतात. सरकारला खरंच शेतकऱ्यांचं हित जपायचं असेल तर त्यांनी शेतकऱ्यांकडून थेट माल विकत घ्यावा आणि खाजगी कंपन्यांना विकावा.\" \n\nशेतकरी आंदोलन का करत आहेत?\n\nबाजार समित्या बंद करण्यासंदर्भात चौधरी पुष्पेंद्र सिंह यांचं मत वेगळं आहे. त्यांच्या मते अन्न सुरक्षा कायद्यानुसार देशातल्या 80 कोटी लोकांना रेशन दिलं जातं. ते रेशन शेतकऱ्यांकडूनच खरेदी केलं जातं. सरकार भविष्यातही हे धनधान्य शेतकऱ्यांकडून विकत घेणार आहे मग बाजारसमित्या कशा बंद होऊ शकतात? \n\nबिहारमध्ये 2006 मध्ये एपीएमसी अक्ट रद्द करण्यात आला. यामुळे अशी धारणा होती की बिहारमधील शेतकऱ्यांना आपल्या धनधान्याला मनाप्रमाणे किंमतीत विकता येईल. \n\nबिहारचं उदाहरण देताना कृषीतज्ज्ञ देविंदर शर्मा सांगतात, \"शेतकऱ्यांच्या संदर्भात बाजारपेठेची स्थिती चांगली असती तर मग बिहारमधली परिस्थिती अजून सुधारलेली का नाही? खाजगी बाजार समित्या, गुंतवणूक अशा गोष्टींची तिथे चर्चा झाली. मात्र तिथले शेतकरी आपलं धनधान्य पंजाब आणि हरियाणात जाऊन विकतात.\" \n\nबाजारसमित्या बंद होणार, एपीएमसी बंद होणार या वावड्यांवर देविंदर शर्मा म्हणतात, जोर का झटका धीरे से आहे. एपीएमसी बाजार समित्या बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. \n\nएक उदाहरण देऊन ते सांगतात, \"पंजाबमध्ये बाजार समित्यांचं मोठं नेटवर्क आहे. तिथे बासमती तांदळाचे निर्यातदार आहेत. समितीचा 4.50 टक्के कर हटत नाही तोपर्यंत ते सामान बाहेरूनच खरेदी करणार कारण खुल्या बाजारात कोणताही कर नाही. कापूस आणि अन्य उत्पादक यांनी सांगितलं आहे की ते बाजारसमितीतून खरेदी करणार नाहीत. समितीतून कर मिळाला नाही तर सरकारची कमाई होणार नाही. सरकारची कमाई झाली नाही तर बाजारसमित्यांची देखभाल कशी करणार?\"\n\nते सांगतात पुढे सांगतात, खाजगी क्षेत्राला हेच हवं आहे की बाजारसमित्या बंद व्हाव्यात. जेणेकरून त्यांची पकड मजबूत होईल. शेतकऱ्यांच्या मनातही हीच भीती आहे. बाजारसमित्या बंद झाल्या तर एमएसपीही बंद होतील. \n\nएमएसपी देण्याने काय होईल?\n\nदेशात शेतकऱ्यांची स्थिती कोणापासून लपलेली नाही. अतिशय अवघड परिस्थितीत ते शेती करतात. त्यांच्या पीकाला चांगला भाव मिळत नाही. \n\n2015-16 कृषी जनगणनेनुसार, देशातल्या 86 टक्के शेतकऱ्यांकडे..."} {"inputs":"...णपती मंडळाने पोलीस सांगतील त्या वाटेने व पोलीस सांगतील तेवढीच माणसे घेऊन विसर्जन करावे असे सांगण्यात आले.\n\nगणेशोत्सव सुरू झाला त्या 1893 सालापासून अशी समस्या कधीच उद्भवली नव्हती. यावर विचार करण्यासाठी त्या काळात सर्व मंडळांची 'गणेश मंडळ' म्हणून शिखर संस्था होती तिची बैठक बोलविण्यात आली. गणपती उत्तरपूजा करून अक्षता टाकून तेथेच ठेवावा व परवानगी मिळेल तेव्हा एकत्रित मिरवणुकीने जावे असे या बैठकीत ठरविण्यात आले.\n\nज्यांना गणपतीची मूर्ती ठेवण्यास जागा नाही त्यांनी केसरी वाड्यात मूर्ती ठेवावी असे आवाहन... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात ऐन उत्सवात कर्फ्यू जाहीर करण्यात आला तसेच लष्कर बोलाविण्यात आले. ऐन उत्सवात 300 सैनिक गस्त घालत होते.याच दरम्यान पाकिस्तानने छांब भागात हल्ला केल्याची बातमी आली. दोन सप्टेंबरला कर्फ्यू असूनही दंगल न थांबल्याने काही भागात गोळीबार करावा लागला.\n\nदोन तीन दिवसात वातावरण निवळले तरीही 10 तारखेपर्यंत कर्फ्यू होताच. युद्धामुळे पूर्णतः ब्लॅक आउट होता. त्यामुळे संध्याकाळी देखावे बंद असत. कोणतीही आरास रोषणाई नव्हती. युद्ध आणि दंगल यामुळे कोठेही उत्साह नव्हता. ब्लॅक आउटमुळे अनंत चतुर्दशीची मिरवणूक संध्याकाळच्या आत संपवायची वेळ आली.\n\nमिरवणुकीत ढोल-लेझीमला बंदी होती. तसेच कोणतीही वाद्ये मिरवणुकीत नव्हती. 9 सप्टेबरला पहाटेपासून मंडळांनी रांगेत येण्यास सुरुवात केली. परंतु सर्व मंडळे मिरवणुकीत सहभागी झाली नाहीत. काहींनी अक्षता टाकून जागेवरच विसर्जन केले तर काहींनी विहिरीत. मिरवणूक मार्गावर गर्दीही नव्हती.\n\n9 तारखेला विसर्जन झाले व 11 तारखेला भारतीय सैन्याने पाकिस्तानवर निर्णयक विजय मिळविले. लाहोरला रणगाड्यांवर पाकिस्तानी सैन्याने पांढरी निशाणे फडकविली. 1200 मैलाचा टापू भारतीय सैन्याच्या ताब्यात आला.\n\nजणूकाही बाप्पांनी परीक्षाच पहिली. पण उत्सव थांबला नाही. असेच यावर्षी ही घडो आलेले संकट बाप्पा दूर करो ही प्रार्थना. \n\n(लेखक इतिहास संशोधक आहेत. 'पुणे एकेकाळी' आणि 'पुण्याची स्मरणचित्रे' ही पुण्याच्या इतिहासावर पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. या लेखात मांडलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णय घाईगडबडीत होणार नाही. समजा मोदींना पुरेसे खासदार निवडणून आणता आले नाही तर नितीन गडकरी यांना मोदींच्या मागे शक्ती लावायला सांगितलं जाऊ शकतं. मला पंतप्रधान केलं तरचं मी ही जबाबदारी घेतो असं म्हणण्याचा त्यांचा स्वभाव नाही,\" असं पाठक म्हणाले \n\n'गडकरी लष्कर-ए-होयबा नाहीत'\n\n'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक यदू जोशी म्हणतात, \"नितीन गडकरी यांचं भाषण नीट ऐकलं तर त्यांनी मोदी किंवा शाह यांचं नाव कुठेही घेतलं नाही. पराभवाचा संदर्भही दिलेला नाही. सध्याचा काळ भाजपसाठी संवेदनशील काळ आहे. अगदी गडकरींनीही तसं... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या ते प्रयत्नात आहे. सध्या ते करत असलेली वक्तव्यं ही एक विशिष्ट उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूनच केलेली आहेत. त्यामुळे ही विधानं आपल्या पक्षातील लोकांना उद्देशून तर आहेच. पण मला असं वाटतं की आपल्या पक्षापेक्षा मित्रपक्षांना डोळ्यांसमोर ठेवून मलाही एक पर्यायी उमेदवार म्हणून बघा असा संदेश ते देत असावेत. गडकरी जे बोलतात, तेच ते करतात त्यामुळे ते उगाच बोलले नसावेत,\" असंही हर्डीकर यांना वाटतं. \n\n'नाराजी उघड करण्याचा प्रयत्न'\n\nज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह म्हणतात, \"अमित शाह आणि गडकरी यांचे संबंध फारसे चांगले नाही. ते दोघं एकमेकांना पसंत करत नाहीत. त्यामुळे शहांवर हल्ला करण्याची हीच उत्तम संधी आहे, असं गडकरींना वाटलं. भाजपचा गेल्या काही काळात साततत्याने विजय होत होता. आता तीन राज्यांत झालेला पराभव झाला. प्रत्येक निवडणुकीच्या निकालानंतर विजयाचं सगळं श्रेय अमित शहांना जायचं. सध्याच्या वातावरणात भाजप 2014 सारख्या 282 जागा पुन्हा जिंकू शकत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत नरेंद्र मोदींशिवाय एखाद्या दुसऱ्या नावावर विचार झाला तर त्या परिस्थितीसाठीसुद्धा ते मोर्चेबांधणी करत आहेत.\"\n\n\"गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की जर सामाजिक बदल होत नसतील तर अशा विकासाला काही अर्थ नाही. तुम्ही भाषण चांगलं देता मात्र त्यामुळे निवडणुकीत विजय मिळतोच असं नाही, असं ते म्हणाले. त्यामुळे हा पंतप्रधानांवरही एक सौम्य हल्ला आहेच,\" सिंह पुढे म्हणतात. \n\n\"ऑक्टोबर 2014 मध्ये सुद्धा गडकरींना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. मात्र अमित शाह आणि मोदी यांनी त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही. त्यामुळे ती नाराजी आहेच. ही सगळी नाराजी दाखवण्याची संधी त्यांना आतापर्यंत मिळाली नाही,\" असं सिंह यांना वाटतं.\n\nजेव्हा गडकरी अमित शहांना तास न् तास वाट पहायला लावायचे...\n\nज्येष्ठ पत्रकार प्रदीप सिंह यांनी या विषयी आणखी माहिती दिली. ते सांगतात, \n\n\"ही गोष्ट नितीन गडकरींच्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीतली आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे अमित शाह गुजरातमधून बाहेर होते आणि त्यावेळी दिल्लीत राहत होते. अमित शाह जेव्हा आपल्या पक्षाध्यक्षांना भेटण्यासाठी जायचे, तेव्हा त्यांना बाहेर बसून बराच वेळ वाट पहावी लागायची. तेव्हा अमित शाह यांचे दिवस फार चांगले नव्हते. \n\n\"गडकरी महाराष्ट्राच्या राजकारणातून येऊन थेट पक्षाध्यक्ष बनले होते. मात्र वेळ नेहमीच सारखी..."} {"inputs":"...णसात आले.\n\nगेल्या काही वर्षातील सर्वात भयंकर आजार म्हणजे ‘सार्स’कडे पाहिलं गेलं. सिव्हियर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे सार्स वटवाघूळ आणि उदमांजरातून माणसात आला होता. मात्र, वटवाघुळाबाबत बोलायचं झाल्यास इबोलाचं संकटही आपल्याला विसरता येणार नाही.\n\nप्राण्यांमधून माणसात एखादा आजार येणं, यात नवीन काहीच नाही. नीट अभ्यास केल्यास लक्षात येईल की, नवीन संसर्गजन्य आजार किंवा रोग हे वन्यप्राण्यांमधूनच माणसात आले आहेत. \n\nमात्र, पर्यावरणात होणाऱ्या वेगवान बदल या संक्रमाणाचा वेगही वाढवतोय. दिवसगाणिक वाढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू लागलेत. माणसांनी टाकलेले अन्नधान्य हेच या पशुपक्ष्यांचं खाद्य बनतंय.\n\nअशी अनेक उदाहरणं आहेत, जिथं वन्यजीव जंगलाच्या तुलनेत शहरी भागात उत्तमरित्या जगू शकत आहेत. याचं कारण म्हणजे शहरात सहजरित्या खाद्य मिळतंय. मात्र, यामुळेच नवनव्या आजारांचा जन्म होतोय.\n\nसर्वाधिक धोका कुणाला आहे?\n\nजेव्हा कुठलाही सूक्ष्मजंतू नव्या शरीरात प्रवेश करतो, त्यावेळी तो सर्वात जास्त धोकादायक असतो. म्हणूनच कुठलीही साथ, आजार, रोग सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात धोकादायक असतात.\n\nकाही समूह तर या साथी किंवा आजारांच्या विळख्यात लवकर अडकतात. शहरांमध्ये साफसफाईची कामं करणारा वर्गात इतर समूहापेक्षा संक्रमणाची शक्यता अधिक असते.\n\nत्याचसोबत, रोजच्या जेवणात पौष्टिक पदार्थ नसल्यानं त्यांची रोगप्रतिकारशक्तीही कमी असते. शिवाय, अस्वच्छता, प्रदूषण, खराब पाणी या गोष्टींचाही फटका बसतो. गरिबीमुळं उपचाराचा खर्चही या वर्गाला परवडत नाही.\n\nमोठ्या शहरात एखादी साथ पसरण्याच्या शक्यताही अधिक असतात. शहरात लोकसख्या खूप असते. स्वच्छ हवेची कमतरता असते. त्यात संसर्ग झालेल्या व्यक्तीमुळं दूषित झालेल्या जागेवरील हवा पोटात जाते.\n\nजगातल्या अनेक भागात शहरी प्राणी खातात. एकतर हे लोक शहरात वाढणाऱ्या प्राण्यांना मारतात किंवा जवळून कुठून तरी पकडून आणलेले असतात.\n\nआजारांमुळे आपले व्यवहार कसे बदलतात? \n\nकोरोना व्हायरसमुळं अनेक देशांनी आपापल्या सीमा बंद केल्यात. हवाई वाहतुकीवरही निर्बंध लादलेत. लोक एकमेकांशी बोलणं आणि संपर्कात येणं टाळतायत. कारण संसर्ग होण्याची भीती आहे.\n\nहे एकूणच भयंकर आणि भीतीदायक असंच वातावरण आहे.\n\n2003 साली सार्सच्या साथीमुळं जगातिक अर्थव्यवस्थेवर सहा महिन्यांसाठी 40 अब्ज डॉलरचा भार पडला. यातला सर्वाधिक पैसा तर आरोग्य सुविधा पुरवण्यावरच खर्च झाला. लोकांचे कामधंदे बंद होते आणि त्यामुळं आर्थिक स्तरावर मोठा फटका सहन करावा लागला होता.\n\nआपण काय करू शकतो?\n\nकुठलाही देश संसर्गजन्य रोगांकडे एका नव्या संकटासारखा पाहतो आणि त्यावर उपचार करतो. मात्र, जग कसं बदलत चाललंय, याकडे दुर्लक्षच केलं जातं.\n\nपर्यावरणाला आपण जेवढं बदलण्याचा प्रयत्न करू, तेवढं सृष्टीच्या चक्राला बाधा आणू. त्यामुळे आजारांच्या शक्यताही वाढतील.\n\nआतापर्यंत जगभरात केवळ दहा टक्केच सूक्ष्मजंतूंची नोंद झालीये. त्यामुळं इतर सूक्ष्मजंतूंबद्दल माहिती मिळवणं, त्यांचे स्रोत तपासणं इत्यादी गोष्टींसाठी संशोधनाची आवश्यकता..."} {"inputs":"...णाकुणाशी चर्चा केली आहे? \n\nते आता सांगणं योग्य नाही, ते तुम्हाला कालांतराने कळेलच. कसं आहे की पक्षातल्या सर्व गोष्टी मी बाहेर सांगू शकत नाही. \n\nपक्ष म्हणजे भाजप की स्वाभिमानी पक्ष?\n\nस्वाभिमानी पक्ष आहे कुठे आता! स्वाभिमानी पक्ष आम्ही विलीन केला आहे. 2019 मध्ये फडणवीस साहेब नितेश राणेंच्या प्रचाराला आले होते, तेव्हा आम्ही हा पक्ष भाजपमध्ये विलीन केला आहे.\n\nतुम्ही एक वर्ष मागे आहात अजून. कोकणात काय चालतं हे तुम्हाला माहिती नाही. स्वाभिमान हा पक्ष आता विषय नाही. माझा भाऊ नितेश राणे भाजपचा आमदार आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"संपूर्ण घर रडलं. ठाकरेंबद्दल जे आमच्या मनामध्ये आहे, ते आमच्या मनात आहे. पण जर एका कुटुंबाला तुम्ही उद्ध्वस्त करायला निघाला आहात तर हे आमच्याकडून थांबणारं नाही. \n\nआता तुम्ही उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री झाल्यानंतरची भाषा पाहात आहात. आता ते मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांना ते बोलावं लागतं, कारण तो त्या पदाचा मान आहे. \n\nपण मला तेच म्हणायचं आहे, पदाचा मान महत्त्वाचा आहे, ते मुख्यमंत्री आहेत. तुमचे वडिलसुद्धा मुख्यमंत्री होते? \n\nअहो एकेरी म्हणजे काय आपण आईला, काकाला एकेरीच म्हणतोच. एकेरी उल्लेख म्हणजे अपमान नाही, भाऊ. पण तुम्ही जर आमचं वाटोळं करायला निघालात तर आम्ही गप्प बसणार नाही. म्हणून आम्हाला काही शब्द बोलावे लागतात. जर त्यांनी थांबवलं तर मी थांबणार.\n\nपण तुम्ही शिवेसेनेची एका ट्वीटमध्ये प्रशंसा केली आहे. आता शिवसेनेवरचा थोडा राग कमी झाला आहे का?\n\nमाझा कुणावरच राग नाही. शिवसेनेवर तर नाहीच नाही. मी माझ्या साहेबांची बाजू घेतो. राजकारणी माणसासारखे माझे विचार नाहीत. ज्या दिवशी आम्हाला वाटलं की शिवेसेनेचा आमच्या वरचा राग संपला, त्या दिवशी मी उलट चागलंच बोलेन.\n\nउद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, रश्मी वहिनी असतील... आहो आम्ही घरात जेवलोय त्या. आम्ही बाहेर खेळलो आहे मातोश्रीच्या. म्हणून राग हा विषय लांब लांबपर्यंत नाही.\n\nपण मला माझ्या कुटुंबाबाबत आस्था आहे, घरात कुणी घुसेपर्यंत आम्ही वाट पाहायची का? आम्हाला पण संरक्षण करायचं आहे आमच्या कुटुंबाचं. पण तुम्ही जे काही चालवलं आहे ते थांबवलं पाहिजे. जर तुम्ही नाही थांबवलं तर आम्हीही नाही थांबवणार हे स्पष्ट आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णाचं 12 ते 15 अब्ज रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. \n\nपाकिस्तानच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाचं एकूण उत्पन्न 60 ते 70 अब्ज रुपयांच्या जवळपास आहे. यातला 30 ते 35% वाटा हा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स कंपन्या हवाई सीमेच्या वापरासाठी जे भाडं देतात, त्याचा आहे. \n\nकुणा-कुणावर परिणाम\n\nया निर्णयाचा मोठा फटका भारताला बसला आहे. निर्बंधामुळे पश्चिमेकडच्या देशातून येणाऱ्या विमान प्रवासाचे दर आणि वेळ दोन्ही वाढले आहेत. \n\nभारतातून युरोपात जाणाऱ्या विमान प्रवासाचं अंतर जवळपास 22 टक्क्यांनी म्हणजे 913 क... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. तर पॅरिसहून बँकॉकला जाणाऱ्या विमानाच्या अंतरात 410 किमीची वाढ झाली आहे. केएलएम, लुफ्तांझा आणि थाई एअरवेज कंपन्यांच्या उड्डाणांना किमान दोन तास अधिकचा वेळ लागतोय. \n\nयातून मार्ग काढण्यासाठी एअरलाईन्स कंपन्यांनी वेगवेगळ्या विमानांचा आसरा तर घेतला आहेच. शिवाय सामानाच्या वजनाचे नियमही कठोर केले आहेत. कमी वजन असल्यास विमान कमीतकमी इंधनात जास्तीत जास्त अंतर कापू शकतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णात राहावी, यासाठी सरकार असं करत असावं, असं लोकांना वाटतं.\n\nकाहींच्या मते सरकारला लोकांचे व्यवहार आवडत नाहीत, म्हणून पैशाची आवक कमी करतात. \n\nइरिट्रिआमध्ये ATM नाहीत. गाडी विकत घेतलेल्या व्यक्तीने कहाणी सांगितली. इथिओपिया आणि अन्य काही देशातलं युद्ध संपुष्टात आल्यानंतर गाडी घेतलेला व्यक्ती इथिओपियाला पोहोचला. तिथे माणसं ATMमधून पैसे काढताना पाहून तो अचंबित झाला. \n\n3. देशात केवळ एकमेव टीव्ही स्टेशन\n\nइरिट्रिआमध्ये इरि टीव्ही हे एकमेव टीव्ही चॅनेल आहे. हे चॅनेल सरकारी मुखपत्रासारखंच आहे. मात्र तुमच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"र राष्ट्रीय सेवा केल्याखेरीज पासपोर्ट मिळत नाही, असं त्याने सांगितलं. राष्ट्रीय सेवेअंतर्गत लष्करात काम करणं अपेक्षित असतं. त्यानंतर स्थानिक प्रशासनाकडून पाठिंब्याचं पत्र मिळतं. मात्र तोपर्यंत माणूस चाळिशीत पोहोचतो, असं एकाने सांगितलं. \n\nपासपोर्ट मिळाला आणि देश सोडून गेलो, असं होत नाही. देश सोडण्यासाठी एक्झिट व्हिसा मिळतो. तो मिळेल याची कोणताही हमी नाही. कारण देश सोडणारी माणसं परतत नाहीत, हा अनुभव असल्याने सरकार एक्झिट व्हिसा देत नाही. \n\nत्यामुळे इरिट्रिआ नागरिक अवैध पद्धतीने इथिओपिया आणि सुदान येथे स्थायिक होत आहेत. \n\nस्थलांतराचं प्रमाण वाढतच आहे.\n\nअन्य सहारा वाळवंट आणि भूमध्य समुद्रमार्गे जाण्याचा प्रयत्न करतात मात्र वाळवंटात भूकेने तडफडून किंवा समुद्रात बुडून अनेकांचा मृत्यू झाला आहे. \n\nइरिट्रिआ हा सर्वाधिक स्थलांतरित पाठवणाऱ्या देशांच्या यादीत नवव्या स्थानी आहे. इरिट्रिआतून बाहेर पडणाऱ्या नागरिकांची संख्या 507,300 एवढी आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थलांतर एजन्सीनेच ही माहिती दिली आहे. \n\nइरिट्रिआतून बाहेर पडणारे बहुतांश नागरिक इथिओपिया, सुदान मध्ये जातात. अनेकजण युरोपात म्हणजे जर्मनी, स्वित्झर्लंडमध्ये जातात. \n\nतरुण देश सोडून जात असल्याचं चित्र आहे, त्याचवेळी वृद्ध नागरिक अस्मारामध्ये रिकामा वेळ कसा घालवायचा या विवंचनेत दिसतात. \n\nइरिट्रिआची लोकसंख्या किती, याबाबत अधिकृत आकडा सांगण्यात आलेला नाही. कारण स्वातंत्र्य मिळाल्यापासून इरित्रेने जनगणना घेतलेली नाही. \n\nWorld Population Review नुसार इरिट्रिआची लोकसंख्या 35 लाख असल्याचा अंदाज आहे. \n\n5. मात्र राजधानी सुंदर आहे\n\nइटलीचा फॅसिस्ट वर्चस्ववादी नेता बेनिटो मुसोलिनीला अस्माराला पिकोलो रोमा म्हणजे दुसरं रोम करायचं होतं. 1930च्या दशकात त्याने नव्या रोमन साम्राज्याची उभारणी केली. \n\nइटलीची वसाहत असताना उभारण्यात आलेली राजधानी अस्मारा सुंदर आहे.\n\nअस्माराला युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला आहे. आधुनिकवादी शहरी वास्तूरचना असं युनेस्कोने म्हटलं आहे. विसाव्या शतकात आफ्रिकन शैलीत या शहराची उभारणी करण्यात आली. \n\nइरिट्रिआमध्ये राजकीय आणि आर्थिक अडचणी आहेत मात्र अस्मारा हे बघण्यासारखं शहर आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7..."} {"inputs":"...णापासून तो मुलींशी बोलायला लाजतो. शिवाय तो मुलांच्या शाळेत शिकलाय. त्याला बहीणही नसल्याने त्याला मुलींशी बोलायची सवय नाही,\" अशी त्यांनी सारवासारव केली. \n\nसासूबाईंनी असं सांगितल्यावर मला जरा हायसं वाटलं. पण माझ्या मनातलं काहूर काही संपलं नव्हतं. माझ्या सगळ्या अपेक्षा, स्वप्नं आणि इच्छा यांचा दिवसांगणिक चक्काचूर होत होता. \n\nमाझ्या अस्वस्थतेचं कारण केवळ सेक्स हे नव्हतं. तो माझ्याशी क्वचितच बोलायचा. स्पर्श तर सोडाच माझा हातही कधी त्यांनं हातात घेतला नव्हता. एकदा तर मी अंगावरचे कपडे उतरवले, तरीसुद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मला फसवलं होतं. \n\nआता मला खरं काय ते कळलं होतं. त्याला माझ्यासमोर उभं राहायला लाज वाटत होती. पण त्याने माझी माफी मागितली नाही. \n\nस्त्रीने छोटीशी जरी चूक केली तर समाज तिला खूप हिणवतो. पण पुरुषाने चूक केली तरी त्यासाठी स्त्रीलाच दोषी धरलं जातं. \n\nमाझ्या नातेवाईकांनी मला सल्ला दिला, 'आयुष्यात फक्त सेक्सच महत्त्वाचा नाही. तू मूल दत्तक घे.' \n\nमाझ्या सासरच्या मंडळींनी मला विनंती केली की याची कुठंही वाच्यता करू नकोस. 'लोकांना खरं काय ते कळलं तर समाजात आमची नाचक्की होईल,' असं ते म्हणाले. \n\nमाझ्या घरच्यांच्या मते हे माझ्या नशिबातचं होतं. पण माझ्या नवऱ्याचं बोलणं माझ्या अधिकच जिव्हारी लागलं. \n\nतो म्हणाला, \"तुला हवं तसं वाग. तू कोणासोबतही संबंध ठेवलेस तरी त्याला माझी हरकत नाही. मी हे कुणालाही सांगणार नाही. तुला त्या संबंधातून मूल झालं तर मी त्याला माझं नाव द्यायला तयार आहे.\"\n\nनवऱ्याची अशी भयावह कल्पना कोणत्याही पत्नीने ऐकली नसेल. \n\nत्याने मला फसवलं होतं. आता तो स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची इभ्रत वाचवण्यासाठी मला हे सांगता होता. तो मला काकुळतीला येऊन म्हणाला, \"प्लीज हे कुणालाही सांगून नकोस. मला घटस्फोट देऊ नकोस.\" \n\n'त्याला स्वतःची आणि कुटुंबाची इभ्रत प्रिय होती.'\n\nतो जी विनवणी करत होता, त्याविषयी मी कल्पनाच करू शकत नव्हते. दोनच पर्याय माझ्यासमोर शिल्लक होते. एक तर त्याला सोडून द्यावं किंवा माझ्या प्रेम आणि जोडीदारासोबतच्या स्वप्नांना मारून टाकावं. \n\nअखेर मी निर्णय घेतला आणि माझ्या नवऱ्याचं घर सोडलं. \n\nमाझ्या आई-वडिलांनी मला स्वीकारलं नाही. \n\nमाझ्या मैत्रिणींच्या मदतीने मी नोकरी शोधली आणि लेडीज हॉस्टेलला राहायला गेले. \n\nमाझं आयुष्य हळूहळू मार्गी लागत होतं. मी कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. \n\nमाझ्या सासरची माणसं निर्लज्ज होती. त्यांनी माझ्यावर व्यभिचार केल्याचा आरोप करत, लग्न मोडण्यासाठी मी खरं कारण लपवतेय, असं सांगितलं.\n\nपण मी हिंमत हरले नाही. मी नवऱ्याच्या मेडिकल चाचणीची मागणी केली. कोर्टकचेरीत तीन वर्षं गेली, पण अखेर मला घटस्फोट मिळाला. ज्या दिवशी मला घटस्फोट मिळाला, त्या दिवशी मला पुनर्जन्म झाल्यासारखं वाटलं.\n\nमी अजून चाळिशी ओलांडलेली नाही आणि अजूनही व्हर्जिन आहे.\n\nगेल्या काही वर्षांत मला अनेक पुरुषांनी विचारलं. त्यांचा समज होता की मला लैंगिक सुख मिळत नव्हतं म्हणून मी नवऱ्याला सोडलं.\n\nमाझ्यासोबत जे घडलं ते साफ चूक..."} {"inputs":"...णाम झाला होतो, याची झलक फिल्मफेअरच्या एका विशेष अंकामध्ये पहायला मिळते. 1957 साली फिल्मफेअरनं काढलेल्या या अंकामध्ये त्यावेळेच्या सर्व सुपरस्टार्सना स्वतःबद्दल काहीतरी लिहायला सांगितलं होतं. नर्गिस, मीनाकुमारी, नूतन, राज कपूर, दिलीप कुमार, देव आनंद, किशोर कुमार, अशोक कुमार या सर्वांनी स्वतःबद्दल लिहिलं होतं. मधुबाला यांनी मात्र स्वतःबद्दल काही लिहिण्यास नकार देत माफी मागितली होती. \n\nआपल्या नकाराचं कारण देताना त्यांनी लिहिलं होतं, \"माझं अस्तित्वंच हरवलंय. अशापरिस्थितीत मी स्वतःबद्दल काय लिहू? तुम... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्र दोघं असे एकत्र येण्याची हीच शेवटचीही वेळ होती. \n\nहा इव्हेंट कव्हर करणारे पत्रकार के. राजदान यांनी लिहिलं आहे, की मधुबालाला यापूर्वी इतकं खूश कधीच पाहिलं नव्हतं. रॉक्सी चित्रपटगृहात इन्सानियतचा प्रीमिअर झाला. कार्यक्रमादरम्यान मधुबाला पूर्णवेळ दिलीप कुमारचा हात हातात घेऊन फिरत होती. \n\nमात्र मधुबालाच्या वडिलांना त्यांचं नातं मान्य नव्हतं, असं म्हटलं जातं. याबद्दल अनेक फिल्मी मासिकांमधून लिहूनही आलं होतं. दिलीपकुमार यांनी आपल्या आत्मचरित्रात वेगळीच गोष्ट सांगितली आहे. \n\nकसे वेगळे झाले दिलीप कुमार-मधुबाला? \n\nदिलीप कुमार यांनी लिहिलं आहे, \"मधुच्या वडिलांचा माझ्या आणि तिच्या लग्नाला विरोध नव्हता. त्यांची स्वतःची प्रॉडक्शन कंपनी होती. एकाच घरात दोन स्टार्स असतील या विचारानंच ते खूप खूश झाले होते. दिलीप कुमार आणि मधुबालानं अखंड हातात हात घालून चित्रपटात रोमान्स करावा, अशीच त्यांची इच्छा होती. \n\nमग नेमकं असं काय झालं की बॉलिवूडच्या सर्वाधिक गाजलेल्या प्रेमकथेचा शोकांत झाला. दिलीप कुमार यांनी याबद्दल लिहिलं आहे, \"जेव्हा मला मधुकडून तिच्या वडिलांच्या या योजनेबाबत कळल्यानंतर मी त्यांच्याशी अनेकदा बोललो. मी त्यांना सांगितलं, की माझी कामाची पद्धत खूप वेगळी आहे. मी माझ्या हिशोबानं चित्रपट निवडतो. माझं स्वतःचं प्रॉडक्शन हाऊस असलं तरी मी कामाच्या पद्धतीत बदल करू शकत नाही.\"\n\nमधुबाला यांचे वडील अयातुल्ला खान यांना ही गोष्ट खटकली, असं दिलीप कुमार यांनी म्हटलं. त्यांना दिलीप कुमार हे आडमुठे आणि हटवादी वाटायला लागले. दिलीप कुमार यांच्या मते मधुबाला नेहमीच आपल्या वडिलांचंच ऐकायची. ती मला म्हणायची की लग्नानंतर सगळं नीट होईल. \n\nअसंही नव्हतं की दिलीप कुमार लग्नासाठी तयार नव्हते. 1956 साली 'ढाके की मलमल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान एकदा त्यांनी मधुबालाला लग्नाची गळ घातली. माझ्या घरी काझी वाट पाहत आहेत, आपण आजच लग्न करू असा आग्रह त्यांनी केला. मात्र त्यांनी असं म्हटल्यावर मधुबाला रडायला लागली. दिलीप कुमार यांनी निर्वाणीचं सांगितलं, की आज तू माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुझ्याकडे कधीच परत येणार नाही. \n\nत्यानंतर खरंच दिलीप कुमार मधुबाला यांच्याकडे परत आले नाहीत. 1957 साली त्यांच्यामध्ये झालेल्या वादानं उरलंसुरलं प्रेमही संपुष्टात आलं. 1957 साली प्रदर्शित झालेल्या 'नया दौर' चित्रपटासाठी दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांनी दिलीप कुमार आणि..."} {"inputs":"...णायचं. विरोधी पक्ष संपवायचा. प्रत्येकाला टार्गेट करून, आर्थिक टार्गेट केलं आहे. जवळच्या कार्यकर्त्यांना पैशाने फोडलं आहे. दहशतीने फोडलं आहे. किती उदाहरणं मी देऊ शकतो. \n\nराज्याचं नेतृत्व असं न दिसता प्रत्येक नेता आपापल्या मतदारसंघापुरता मर्यादित झाला आहे. हे चित्र काँग्रेसच्या दुर्बलतेचं लक्षण आहे का? \n\nआमचा एकच खासदार निवडून आला आहे. त्यामुळे तुम्ही दुर्बळ म्हणू शकता. व्याख्या कशी करायची, हे तुम्ही ठरवू शकता. आमचे नेते फार मतांनी निवडून येतील, अशी वस्तुस्थिती नाही. काँग्रेस पक्षाला संजीवनी मिळवू... उर्वरित लेख लिहा:","targets":"शक्यता असेल तर जातात. आपला स्ट्राईक रेट खूप वाढेल या आडाख्याने जातात. \n\nराहुल गांधी आणि सोनिया गांधी\n\nकाँग्रेसला बळकटी मिळवून देण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? \n\nकेंद्रीय पातळीवर जे चाललंय ते योग्य आहे. राहुल गांधी बाजूला झालेत. सोनिया गांधी हंगामी अध्यक्षा आहेत. वेळेवर निवडणुका घेण्याचं आश्वासन दिलं आहे. कार्यकारिणी समितीच्या निवडणुका झाल्या की नवं नेतृत्व उदयास येतं. त्यातून काँग्रेसला बळकटी मिळेल. काँग्रेसचं पुनरुज्जीवन होण्यासाठी दोन गोष्टी आहेत - एक या सरकारचं अपयश.\n\nविकास दहा टक्क्यांनी झाला तर आम्हाला फार काही करता येणार नाही. आम्हाला एक संधी आलेली. हे लोक गोंधळलेले आहेत. अर्थव्यवस्थेविषयी दुर्देवाने चर्चा होत नाही. बेरोजगारीचा दर जो आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचं निवेदन असेल, दररोज विकासदराचे आकडे कमी होत आहेत. विकास दराच्या आकड्याबाबत शंका निर्माण झाली आहे. स्वत: अरविंद सुब्रमण्यम म्हणतात की विकासदर फुगवून सांगण्यात आला आहे. हे चिंतेचे विषय आहेत.\n\nचिंतेचे विषय आहेत हे सांगण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण कराडच्या बाहेर गेले नाहीत, राहुल गांधी महाराष्ट्रभर फिरणार नसतील तर जनतेला हे कोण सांगणार? \n\nही निवडणूक मतदारसंघबरहुकूम लढवली जाणार आहे. \n\nचंद्रकांत पाटील असं म्हणाले, शरद पवार आणि ईडी चौकशी आम्ही केलेली नाही. राज्य शिखर बँक चौकशीबद्दल अजित पवारांनी राजीनामा दिला. हे सगळं पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात सुरू झालं. हे राष्ट्रवादीच्या अंतर्गतही आहे की मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणांनी चौकशीसाठी पुढाकार घेतला?\n\nतुम्ही लोकांनी रिसर्च केलेला नाही. तुम्ही त्याची माहिती घेतलेली नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दोन चार महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर मला भेटायला आले. सदिच्छा भेट होती. रघुराम राजन म्हणाले, तुमच्या राज्य सहकारी बँकेमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत. त्यासंदर्भात तुम्ही लक्ष घाला. दोन-चार दिवसात त्यांचे संबंधित अधिकारी भेटायला आले. मी माझ्या सहकाऱ्यांसह त्यांना भेटलो.\n\nकाही गोष्टी समोर आल्या. राज्य सहकारी बँकेला 50 वर्षांमध्ये बँकिंग लायसन्स नव्हतं. बँकिंग लायसन्सशिवाय ते बँक म्हणून काम करत होते. रघुराम राजन यांनी निर्णय घेतला की कोणतीही संस्था बँकिंग रेग्युलेशन अॅक्टअंतर्गत काम करत नाही, त्यांना आम्ही बँक म्हणून काम करू देणार नाही. पतसंस्था म्हणून काम करता येईल, सोसायटी म्हणून..."} {"inputs":"...णायचे. \n\nत्यांचे वडील के. अय्यपन हे वकील होते. त्यांच्या वडिलांनी काँग्रेसच्या तिकिटावर शिवाकाशीमधून निवडणूकही लढवली होती. त्यावेळी श्रीदेवी यांनी वडिलांच्या प्रचारातही भाग घेतला होता. श्रीदेवी यांच्या करीअरमध्ये त्यांच्या आईचा सुरुवातीपासून वाटा आहे. \n\nश्रीदेवी यांचं कॉमिक टाईमिंग उत्तम असायचं. \n\n'मिस्टर इंडिया'मध्ये त्या चार्ली चॅप्लिनचा गेटअप करून एका हॉटेलमध्ये जातात असा एक सीन आहे. हा सीन असा काही अफलातून जमला की त्यांनी सर्वांनाच चितपट केलं. \n\nनृत्याच्या बाबतीत तर त्या नंबर वनच होत्या. 'हव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ती बोनी कपूर यांनी मोठ्या गर्वानं सांगितलं होतं, \"श्रीदेवी यांनी अॅक्टिंगची 50 वर्षं पूर्ण केली असून त्यांचा 300वा सिनेमा येत आहे. तुम्हाल असा कुणी दुसरा कलावंत माहीत आहे का?\"\n\nअसे कलाकार असतीलही कदाचित. पण 'चांदनी'सारखा प्रकाश पसरवणारी, बोलक्या डोळ्यांची श्रीदेवी अगदीच वेगळी होती. ज्यांचे सिनेमे चेहऱ्यावर नेहमीच एक हास्य फुलवून जात असत. \n\nचालबाज सिनेमामध्ये एका सीनमध्ये श्रीदेवीमुळे वैतागून रजनीकांत म्हणतात, \"ये रोज रोज नाच गाना तेरे बस का नहीं है.\" या प्रश्नाचं उत्तर देतानाचा \"तुझे तो मैं ऑल इंडिया स्टार बनकर दिखाऊँगी\" हा डॉयलॉग श्रीदेवी यांनी त्यांच्या आयुष्यात खरा करून दाखवला. \n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णार होती. \"किती जागांसाठी ही परीक्षा घेतली जात आहे, हे जाहीर न करताच परीक्षा घेतली गेली. असा प्रकार मी पहिल्यांदाच अनुभवत होतो,\" असं अमोल या परीक्षेविषयी सांगितलं होतं.\n\nअमोल सध्या लातूरमध्ये शिक्षक भरतीची तयारी करत आहे.\n\n12 ते 21 डिसेंबर 2017च्या कालावधीत ही परीक्षा ऑनलाईन घेण्यात आली. \n\n\"200 गुणांची ही परीक्षा मी 151 मार्क घेऊन पास झालो. परीक्षा झाल्याझाल्या स्क्रीनवर मार्क दिसत होते. पण हेल्पलाईनवर वारंवार विचारणा करूनसुद्धा परीक्षेचं प्रमाणपत्र मिळालेलं नाही. निकाल आठवड्याभरात येईल, असं उत्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"नं 2013 साली सर्वप्रथम TETची परीक्षा घेतली. 2013 नंतर 2014, 2015 आणि 2017 अशी चार वर्षं ही परीक्षा घेण्यात आली. \n\nआजपर्यंत अमोलसारखे एकूण 55 हजार विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आता मात्र हे सर्व विद्यार्थी शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.\n\nएवढ्या मोठ्या संख्येनं प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल विचारल्यावर अमोल सांगतो, \"दरवर्षी 3 लाख विद्यार्थी TETच्या परीक्षेसाठी अर्ज करतात. यासाठी पेपर एक साठी 500 रुपये आणि पेपर दोन साठी 800 रुपये परीक्षा फी आकारली जाते. गेल्या चार वर्षांपासून सरकार परीक्षेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये कमवत आहे. सरकार फक्त पात्रता परीक्षाच घेत आहे. प्रत्यक्षात शिक्षक भरती मात्र घेत नाही.\"\n\nशिक्षक भरती का नाही?\n\n\"महाराष्ट्रात एकूण 7 लाख शिक्षक आहेत. दरवर्षी यातले दीड टक्के शिक्षक निवृत्त होतात. म्हणजे जवळपास 7 हजार शिक्षकांच्या जागा दरवर्षी रिक्त होतात. या जागा सरकार भरत नाही कारण, एका शिक्षकाचा 25 हजार रुपये पगार पकडला तर 7 हजार शिक्षकांच्या दर महिन्याच्या पगारापोटी द्यावे लागणारे 18 कोटी रुपये सरकारला वाचवायचे असतात. त्यासाठी मग कधी संचमान्यतेचं तर कधी वेगवेगळ्या परीक्षांचं कारण सरकारकडून दिलं जातं आणि शिक्षक भरती लांबतच जाते,\" असं शिक्षण क्षेत्रात सक्रिय असलेले हेरंब कुलकर्णी सांगतात. \n\n\"शिवाय सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्ती वय 58वरून 60 करण्याचा सरकारचा मानस आहे. तसं जर झालं तर शिक्षक भरतीचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी कायमची संपून जाईल,\" असं कुलकर्णी पुढे सांगतात. \n\nशिक्षक भरती आंदोलनाची तयारी करताना विद्यार्थी.\n\n\"आज शिक्षण खात्यात दीड लाख पदं रिक्त आहेत. असं असतानाही हे सरकार असलेली पदं कमी करत आहे, आहेत त्या शिक्षकांना सरप्लस (अतिरिक्त) ठरवून मोकळं होत आहे. शिक्षण सचिवांच्या वक्तव्यानुसार 80 हजार शाळा बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. भारतीय जनता पक्षाचं सरकार शिक्षणविरोधी असल्यामुळे त्यांनी शिक्षक भरती पूर्णपणे बंद केली आहे,\" असं कारण शिक्षक भरती न घेण्यामागे असल्याचं शिक्षक भारती संघटनेचे आमदार कपिल पाटील सांगतात.\n\n'सरकारी पातळीवर संभ्रम'\n\nशिक्षक भरतीबद्दल राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नवीन शिक्षक भरतीची गरज नसल्याचं सांगितलं होतं. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"आधी गरजेपेक्षा जास्त शिक्षकांची पदे भरण्यात आली आहेत...."} {"inputs":"...णारी पण असते, तरीही अशा फेक न्यूजला आळा बसत नाही, असं का? \n\nप्रातिनिधीक छायाचित्र\n\nसुप्रीम कोर्टातले वकील आणि सायबर लॉ तज्ज्ञ विराग गुप्ता यांच्यामते फेक न्यूज समजण्यासाठी आपल्याला तीन बाबी लक्षात घ्याव्या लागतील - जे फेक न्यूज पसरवणारे, फेक न्यूजला बळी पडणारे किंवा फेक न्यूजमुळे ज्यांचं नुकसान होतं ते, आणि तिसरं म्हणजे सरकार. \n\nते सांगतात, \"बहुतांश वेळा फेक न्यूज पहिल्यांदा कुणी तयार केली आणि पसरवली, हे शोधून काढणं शक्य नसतं. जी काही तुरळक कारवाई होते ती सहसा अशा गोष्टी रिट्वीट किंवा फॉरवर्ड कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्याची शक्यता कमी असते.\n\nम्हणूनच बीबीसीच्या पत्रकारांनी ब्रिटन आणि भारतातील अनेक शाळांमध्ये जाऊन मीडिया साक्षरतेवर कार्यशाळा घेतल्या. यातलीच दोन कार्यशाळा पुण्यातही झाल्या.\n\nबीबीसीच्या #BeyondFakeNews या नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडलेल्या या उपक्रमाचा उद्देश होता जगभरात चुकीच्या माहितीचा प्रसार रोखणे तसेच यावर व्यवहार्य तोडगा काढणे. त्याबद्दल तुम्ही इथे वाचू शकता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णारी मंडळी होती. \n\nवरच्या डेकवर इंग्रज अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांसहित प्रवास करत होते. मी या अपघाताबद्दल जाणून घेण्यासाठी भेटलो अलिबागच्या बारकू शेट मुकादम यांना. त्यांचं आताचं वय 90 आहे. रामदास बोट बुडाली, तेव्हा ते फक्त 10 वर्षांचे होते. माणगावचे अब्दुल कैस अपघातावेळी 12 वर्षांचे होते. मोहन निकम यांचे वडील इन्स्पेक्टर निकम यांनाही भेटलो. बोटीवर अनेक गरोदर महिलाही होत्या.\n\nरामदास बोटीच्या दुर्घटनेतून वाचलेले अब्दुल कैस\n\nसगळे प्रवासी चढल्याची खात्री झाली आणि बोटीचा धीरगंभीर भोंगा झाला. व्हार्फ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े कुणाचेच लक्ष नव्हते. जे पाहू शकत होते त्यांनी बोट एक बाजूला कलंडलेली पाहिली आणि समुद्रात उडया मारल्या. काहींनी लाईफ जॅकेट मिळवून बोट सोडली. बोटीवर हाहाकार होता. \n\nवारकऱ्यांनी विठ्ठलाचा धावा करायला सुरुवात केली. रामदास काश्याच्या खडकापासून काही अंतरावर पोहोचली आणि त्याचवेळी समुद्रात एक मोठी लाट उसळली आणि रामदास पूर्णपणे एका बाजूला कलंडली. प्रवासी पावसापासून सुरक्षित रहावे यासाठी लावलेल्या ताडपत्र्यांमध्ये माणसं आणि गरोदर बायका अडकल्या. काही कळायच्या आत पुन्हा एकदा मोठी चाळीस फूट उंचीची लाट समुद्रातून उसळली आणि रामदास समुद्रात दिसेनाशी झाली. \n\n17 जुलैला रामदास बुडाली आणि त्यानंतर 1 महिन्यानं म्हणजेच 15 ऑगस्ट 1947ला देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यप्राप्तीच्या महिनाभर आधी घडलेल्या या दुर्घटनेचे पडसाद मुंबई आणि उत्तर कोकण किनारपट्टीवर पुढले कितीतरी महिने राहिले. \n\nटायटॅनिक बोटीचे संग्रहित छायाचित्र\n\nभारतातील नौकानयनाच्या आतापर्यंतच्या अपघातातील हा सगळ्यात मोठा अपघात. मुंबई बंदरापासून तशी हाकेच्या अंतरावर असलेली बोट सकाळी 9च्या सुमारास बुडाली आणि ती बुडाल्याची बातमी सायंकाळी 5पर्यंत तरी मिळाली नव्हती. \n\nअलिबागचे 10 वर्षांचे वय असलेले बारकू शेट मुकादम लाईफ सेव्हिंग जॅकेटच्या मदतीने मुंबई बंदरास लागले आणि रामदास बुडाल्याची माहिती मुंबईत वाऱ्यासारखी परसली. \n\nभाऊच्या धक्क्यावर अख्खी मुंबई जमा झाली होती. प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं आणि चेहऱ्यावर भीती. पुढले कितीतरी महिने ही माणसं भाऊच्या धक्क्यावर आणि रेवसच्या बंदरावर नित्यनियमाने जात होती कारण घरातल्या प्रियजनांची अजूनही खबरबात नव्हती ना त्यांची मृत शरीर त्यांना सापडली होती. \n\nरामदास बुडून 71 वर्षं झाली. आजही मी डोळे बंद करून त्या दुर्दैवी दुर्घटनेचा विचार करतो. त्यावेळी तो संपूर्ण घटनाक्रम डोळ्यासमोर उभा राहातो. मला ठाऊक आहे रामदास हा सिनेमा करणं सोपं नाही पण अशक्य तर मुळीच नाही. रामदास बोटीवरील सिनेमा हा खऱ्या अर्थानं त्यात मृत्यू पावलेल्या लोकांसाठी श्रद्धांजली ठरेल.\n\nहे वाचलंत का? \n\nमुंबई : माहीम बीचसाठी 'हे' नवरा-बायको ठरले स्वच्छतादूत\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णारे दर्शन किणी यांचं कुटूंब स्वतः मासेमारी आणि मत्स्यविक्रीच्या व्यवसायांत आहे. दर्शन यांनी काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या दुकानाची नोंदणीही केली होती आणि ऑनलाईन डिलिव्हरीची योजना आखली होती. पण मग लॉकडाऊन सुरू झालं. \n\n\"जवळपास आठवडाभर आम्ही घरीच होतो. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, मासेमारीला जाऊ शकता, तेव्हा आम्ही बोटीवर जाणं सुरू केलं. पण प्रश्न होता, विकायचं कसं? आम्ही मग एक व्हॉट्सअप ग्रुप बनवला. तिथे फक्त अॅडमिन मेसेज करू शकतो. आम्ही मिळालेल्या माशांचे फोटो, किंमत तिथे टाकतो. कुणाला काय ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"तील लोकांसमोरचं आव्हान मोठं आहे. नयना सांगतात, \"मुंबईच्या घाऊक बाजारात आमच्यासारखे विक्रेते आणि किरकोळ खरेदी करणारे लोकही गर्दी करतात. काही दिवसांपूर्वीच एका बाजारात मासळी आली, तेव्हा एवढी गर्दी झाली, की पोलिसांना यावं लागलं, म्हणजे विचार करा. अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंग कसं पाळणार? त्यातून आजार पसरण्याची भीती आणखी वाढते उलट.\" \n\nबाजारातली स्वच्छता राखणंही महत्त्वाचं आहे. पद्मजा ती काळजी घेत आहेत.\n\n\"आम्ही जिथे बसतो तो बाजार एकदा सकाळीच असतो. दुकान बंद करताना आम्ही सगळं स्वच्छ करतो, धुवून टाकतो. पण सगळ्याच बाजारात असं नसतं. काही जागी कधी कधी घाण असते, वास मारत असतो. ते सगळं नीट साफ ठेवलं पाहिजे.\" मासे विक्री करणाऱ्यांनी शक्य तितकी काळजी घ्यायला हवी आणि मास्क, हातमोजे घालूनच विक्री करावी असं त्या आवर्जून सांगतात. \n\nतर दर्शन यांना वाटतं की, या कामात कोळीवाड्यातले गावकरी युवक पुढाकार घेऊ शकतात. \"कोळीणींना मध्ये पुरेसं अंतर ठेवून बसवावं. येणाऱ्या गिऱ्हईकांना व्यवस्थित रांगेतून एकेक व्यक्तीला सोडावं. ग्लव्ज, मास्क, सॅनिटायझरचा पुरवठा करावा\" असे पर्याय ते सांगतात. \n\nकोव्हिडच्या काळात मासेमारांसमोरच्या समस्या\n\nमच्छिमार समितीचे दामोदर तांडेल माहिती देतात, की मुंबईत महानगरपालिकेची आणि कोळीवाडा गावठाणांची मिळून 102 मार्केट आहेत जिथे एरवी मासेविक्री होते. महाराष्ट्रातल्या 184 बंदरांमध्ये मासेमारी चालते. \n\nसरकारनं मासेमारीसाठी परवानगी दिल्यावर काही ठिकाणी छोट्या बोटी मासेमारीसाठी जात आहेत पण बहुतांश मोठी बंदरं, बाजार बंद आहेत. तांडेल सांगतात, \"आयुक्तांनी मासेमारी सुरू करण्यासाठी 43 अटी घातल्या आहेत ज्यांची पूर्तता करणं कठीण आहे. या बंदरांमध्ये आरोग्य केंद्र, कलेक्टरचा कक्ष, पोलिसस्टेशन सहाय्यक आयुक्ताचं कार्यालय आवश्यक आहेत. एवढे कर्मचारी सध्या आहेत का?\" \n\nकेरळ सरकारनं अशा अटी न घालता निवडक खलाशांना घेऊन बोट नेण्यास परवानगी दिली आहे, याकडे ते लक्ष वेधून घेतात. शिवाय सामान्य व्यवसायिकांसमोर अवैध मासेमारी करणाऱ्यांचं आव्हानंही आहेच. लॉकडाऊन असतानाही मासेमारी केल्या प्रकरणी रत्नागिरी आणि अलिबागजवळ अवैध एलईडी पर्सिसीन बोटींवर काही दिवसापूर्वीच कारवाई झाली होती. \n\nमासेमारीच्या व्यवसायासमोरचं आव्हान कोव्हिडमुळे वाडलं असल्याचं तांडेल यांना वाटतं. \n\n\"लॉकडाऊनमुळे आमचा महिला वर्ग महिनाभर घरी बसून आहे. चारपाच महिन्यांपूर्वी..."} {"inputs":"...णाऱ्या 'इंडियन लेडिज मॅगेझिन'मध्ये छापून आली होती. हे नियतकालिक त्या काळातील अत्यंत प्रतिष्ठित इंग्रजी नियतकालिकांपैकी एक होतं. \n\nबिगर बांग्ला विश्वात रुकैया यांना याच कथेने ओळख मिळवून दिली. त्यांचं इतर साहित्य बांग्ला भाषेत होतं. ही कथाही त्यांनी बांग्ला भाषेतच लिहिलं असती तर काय झालं असतं? जगाला त्यांची ओळख झाली असती का? आजही हिंदी आणि इतर भाषिक साहित्य जगताला त्यांची पुरेशी माहिती नाही. \n\nरुकैया यांनी त्यांचं संपूर्ण साहित्य इंग्रजी भाषेत लिहिलं असतं तर आज त्या स्त्रीवादी विचारांच्या जागतिक न... उर्वरित लेख लिहा:","targets":"या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी जे काम केलं त्यामुळे बंगाल भागात लोक त्यांना राजा राममोहन राय आणि ईश्वरचंद विद्यासागर यांच्या समान मानतात. भारत आणि बांगलादेश मधल्या मुली तर म्हणतात की, त्या नसत्या तर आम्हीही नसतो. रुकैया आमच्या पूर्वज आहेत. \n\nया मालिकेतले इतर लेख वाचलेत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णाऱ्या ज्योती देशमुख यांची कहाणीही अशीच थक्क करणारी आहे. पती, दीर आणि सासऱ्यानं आत्महत्या केल्यावर ज्योती यांनी शेतीची धुरा सांभाळली. घरात तीन कर्त्या पुरुषांचा मृत्यू झाल्यावर कुणी ज्योती यांना जमीन विकण्याचा सल्लाही दिला होता. पण ज्योती यांनी त्याच जमिनीवर कष्टानं शेती फुलवली. \n\nबीडच्या पांगरी रोडवरील काशिनाथ गिरम नगरमधील सुंदरबाई नाईकवडे यांचं 9 सप्टेंबरला वृद्धापकाळानं वयाच्या 84 व्या वर्षी निधन झालं. त्यानंतर सुंदरबाईंच्या पार्थिवाला चार सुनांनी खांदा दिला आणि सगळीकडूनच या क्रांतिकारी पावला... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षमपणे परिस्थिती हातालली. अशा महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कहाण्या बीबीसी मराठीनं मांडल्या आहेत. पारनेरमधल्या गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे त्यापैकीच एक आहेत. त्यांच्या मदतीला असलेली टीमही महिलांचीच होती. \n\nनेतृत्वाची धुरा \n\nग्रामीण भागांत खरोखर सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर अधिकाधिक महिलांनी राजकारणात सहभागी व्हायला हवं, नेतृत्व करायला हवं असं अनेक तज्ज्ञांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. पण प्रत्यक्षात राजकारणाची, त्यातही सरपंचपदाची वाट अजिबात सोपी नाही. पण काही महिला विपरीत परिस्थितीतही ती जबाबदारी सांभाळत आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या दहेगाव-वाघूळच्या कविता त्यापैकीच एक आहेत. \n\nजी बाई स्वतःला सांभाळू शकत नाही, स्वतः दोन पायांवर चालू शकत नाही, ती गाव काय सांभाळणार' असं त्यांच्या तोंडावर त्यांना सुनावलं गेलं होतं. आता आपलं पद राहो किंवा जावो, राजकारणात सक्रिय असो किंवा नसो महिलांसाठी आयुष्यभर काम करण्याचं त्यांनी ठरवलं आहे. \n\nमहाराष्ट्रात काही आठवड्यांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या. त्यात 21 वर्षांच्या स्नेहल काळभोर यांची दौंड तालुक्यातल्या खडकी गावच्या सरपंच म्हणून निवड झाली. \n\nमहिलांना सरपंच पद मिळालं तरी अनेक गावांत त्या महिलेच्या कुटुंबातील पुरुष सदस्य गावाचा कारभार हाकताना दिसतात. काही ठिकाणी हे चित्रं बदलत असलं, तरी अजून बरेच बदल अपेक्षित आहेत. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्यामागचा उद्देश कितपत साध्य झालाय, याचाही आम्ही आढावा घेतला. \n\nफक्त राजकारणातच नाही, तर प्रशासनातही महिला महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. गुजरातच्या डांग जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबात वाढलेली सरिता गायकवाड पोलीस उपअधीक्षक पदावर कशी पोहोचली पोहोचली? एक ब्युटी क्वीन ते पोलीस ऑफिसर असा पल्लवी जाधव यांचा प्रवास कसा होता? \n\nअशा प्रेरणादायी कहाण्या आम्ही मांडत आलो आहोत. \n\nत्याशिवाय BBC 100 Women ही जगभरातील शंभर प्रेरणादायी महिलांची यादी असो वा BBC इंडियन स्पोर्टसवूमन ऑफ द ईयर पुरस्काराच्या निमित्तानं केलेल्या बातम्या असोत. महिलांचा विचार रोजच करत राहणं हाच त्यांच्या कर्तृत्त्वाला केलेला सलाम ठरावा. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...णालाच या हिरव्यागार धान्याच्या कोठारात आपलं भविष्य सुखकर असेल, असं वाटतं नसेल का?\n\n\"माझ्या अवतीभोवतीच्या तरुणांना, माझ्या सीनिअर्सला पाहाते तेव्हा मी निराश होते. त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय, पण हातात नोकरी नाही. भविष्याची स्वप्नं पाहात भकास बसलेत ते. माझं भविष्य तसंच असेल का, याची मला भीती वाटते,\" ननिता सांगते. \n\nआज देशात उच्चशिक्षित तरुण, तरुणींमध्ये बेरोजगारीचं प्रमाण सर्वांत जास्त म्हणजे 16 टक्के आहे. तर इतर अशिक्षित किंवा जेमतेम शिकलेल्यांमध्ये ते 5 टक्के आहे, असं एक अहवाल सांगतो.\n\nअझीम प्रेम... उर्वरित लेख लिहा:","targets":"लक्षात येतात. \n\nबर्नाला कॉलेजमध्ये शिकणारा रजत मित्तल सांगतो, \"इथली मुलं जे पाहतात, तसंच करतात. नोकऱ्यांचा अभाव इतर राज्यांमध्येही असेल, पण तिथे त्यांच्या घरच्यांच्या मालकीची एवढी शेती नसते. काहीही करून आपल्या परिस्थितीवर मात करायला शिकतात ती मुलं कारण जगण्यासाठी दुसरा पर्यायच नसतो. इथली मुलं काय शिकतात आणि घरच्यांच्या शेतीच्या जीवावर जगतात.\"\n\nपंजाबातली जमीन एवढी सुपीक की बी नुस्तं फेकलं तरी पीक तरारून वर येणार. मग आईवडिलांची हीच शेतजमीन विकून IELTS कोचिंग सेंटरची फी भरली जाते. एजंटला पैसे चारले जातात. \n\n\"70-80च्या दशकात पंजाबमध्ये खलिस्तानची चळवळ जोरात होती. आपल्या मुलांनी अतिरेकी बनण्यापेक्षा परदेशी गेलेलं चांगलं, असं आई-वडिलांना वाटायचं. तिथं जाऊन मोलमजुरी का करेना, पण इतर काही धोका नाही ही सुरक्षितता त्यांना महत्त्वाची वाटायची,\" पंजाबमधले स्थानिक पत्रकार सुखचरण प्रीत माहिती देतात.\n\n\"दुसऱ्या बाजूला जे लोक परदेशात होते, ते भले कोणतही काम करो, पण डॉलर्समध्ये कमवत होते. त्या तुलनेत तेव्हा भारतात संधी कमी होत्या. असे परदेशी गेलेले लोक आपल्या गावी मोठी मोठी घरं बांधायचे तेव्हा इतर गावकऱ्यांना अप्रूप वाटायचं. तेव्हापासून ही परदेशी जाण्याची क्रेझ सुरू झाली. आता पंजाबला ड्रग्सचा विळखा पडला आहे. इथं राहून मुलांनी अंमली पदार्थांच्या नादी लागण्यापेक्षा परदेशी जाऊन गाड्या धुतलेल्या परवडल्या असंही आई-वडिलांना वाटतं,\" ते सांगतात. \n\nम्हणूनच जेव्हा ननितासारखी एखादी म्हणते की तिला तिचा देश सोडून बाहेर जायचं नाहीये, तेव्हा सगळ्यांना अप्रुप वाटतं. \n\n\"मला TET (Teacher's Eligibility Test) मध्ये चांगले मार्क मिळाले, मी लायक असेन तर सरकारने मला नोकरी द्यावी. मला स्वतःच्या देशात काम करायचं आहे, सन्मानाने,\" ननिता ठामपणे सांगते. \n\nतिला सरकारी शिक्षक बनायचं आहे. ती ज्या शाळेत प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते, तिथे गेलं की लक्षात येतं की सरकारी शाळेत शिकणाऱ्या वंचितांच्या मुलांसाठी तिच्या मनात किती कळकळ आहे. राहून राहून वाटतं, असे शिक्षक मिळाले तर त्या मुलांचंही भलं होईल. \n\nपण ननिता म्हणते की कोणतंही सरकार येवो, त्यांच्यापैकी कुणालाही तरुणांची काळजी नाही. \"सत्तेत येण्यासाठी ते नोकऱ्या देण्याची आश्वासनं देतात खरी, पण होत काहीच नाही. त्यांना (राजकारण्यांना) वाटत असेल की असं केल्याने आपल्या व्होट बँकेत काही वाढ होणार नाही, मग कशाला त्रास?..."} {"inputs":"...णि असं मी बोलले का? \n\nपण त्यांनी असं म्हटलं, की रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपच्याच काही लोकांनी घडवून आणला. त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. ते पुरावे मी प्रदेशाध्यक्षांना दिले आहेत. त्यांची त्यासंदर्भात तुमच्याशीही चर्चा झालीये...\n\nत्यांची माझ्याशी चर्चा झाली, ती रोहिणी खडसेंच्या झालेल्या पराभवाबद्दल. त्यांनी त्याबद्दल जे पुरावे आहेत, ते दिले आहेत. मला वाटतं, की जळगावच्या बैठकीत त्यांची प्रदेशाध्यक्षांशी चर्चासुद्धा झाली आहे. \n\nपण तुमच्या पराभवाचं काय? तुमचा पराभवही घडवून आणलाय असं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तं ना!\n\nपण मग पक्षाकडून तितकी साथ नाही मिळाली? पक्षानं आपल्या उमेदवारापेक्षा समोरच्या उमेदवाराला जास्त ताकद दिली का? ते शक्तिशाली कशामुळे झाले?\n\nपक्ष माझ्याबरोबरच राहिला. पक्ष म्हणजे मीच आहे ना! मी पक्षाच्या प्रमुख पाच लोकांमध्ये आहे. त्याच्यापेक्षा वरचे आम्हाला मग मोदी आणि अमित शाहच आहेत. त्यामुळे पक्ष माझ्याबरोबर राहिला नाही, असं मला नाही वाटत. पण पाच वर्षे सतत वेगवेगळ्या कारणांनी धनंजय चर्चेत राहिला. माझ्याविरुद्ध अॅटॅक करणं, आरोप करणं यामुळे प्रतिमा मलिन होते. या सगळ्या गोष्टी साचत आल्या असतील.\n\nपण ते शक्तिशाली राहिले. त्यांची शक्ती कमी करण्यासाठी कुठेही प्रयत्न झाले नाहीत...\n\nत्यांची शक्ती कमी करावी यासाठी लोकांनी प्रयत्न कशाला करावेत? ती माझ्यापुरती लढाई आहे. मी माझे प्रयत्न केले. मुळात त्याची शक्ती कमी करणे हे माझे प्रयत्न नव्हते. मी त्याच्यापेक्षा लोकांना जास्त सेवा देऊ शकते, हा प्रचार मी करायला हवा होता आणि मी तो केला. \n\nपण याला जबाबदार कोण आहे, असं तुम्हाला वाटतं? \n\nमी आहे. शेवटी मला तर वाटतं, की माझी लढाई ही धनंजयपेक्षा शरद पवारांसोबत होती. कारण पवार साहेब हे त्यांचे नेते होते. धनंजयच्या विजयामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्याबरोबर लढणं हा अनुभवाचा विषय आहे. याचा अर्थ आपण अगदीच झिरो आहोत, असा नाही होत. \n\nतुमची लढत ही पवारांसोबत होती, कारण त्यांचा पाठिंबा धनंजय मुंडेंना होता. पण तुमच्या नेत्यांचाही पाठिंबा त्यांना होता का? त्यांची लढत तुमच्या मोठ्या नेत्यांसोबत झाली नाही? \n\nशरद पवारांची गोष्ट वेगळी आहे. ते एक मोठी व्होट बँक आहेत. त्यांनी जे काम केलं त्याचा परिणाम चांगला झाला. त्यांचं पावसातलं भाषण या सगळ्या गोष्टींचा जनमानसावर त्यांच्या दृष्टिनं, पक्षाच्या दृष्टिनं चांगला परिणाम झाला. मतांवरही त्याचा परिणाम झाला. \n\nएकनाथ खडसेंनी असं म्हटलं, की माझा यापुढे जो प्रवास असेल तो पंकजा मुंडेंसोबत असेल. पण पंकजा मुंडेंचा प्रवास एकनाथ खडसेंसोबत असेल? \n\nहे प्रश्न ज्यावेळी तशी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी उत्तर द्यायचे आहेत. ते काय मार्ग निवडणार आहेत, हे जोपर्यंत मला नाही कळत, तोपर्यंत मी त्याच्यावर टिप्पणी नाही करू शकत. \n\nएकनाथ खडसेंवर अन्याय झाला, असं तुम्हाला वाटतं? \n\nखडसेंच्या राजकीय प्रवासामध्ये त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर ते कधी बोलले, कधी नाही बोलले. पण मला वाटतं..."} {"inputs":"...णि इतर राजकारण्यांचे निर्णय क्षणिक मोहाला बळी पडून घेतलेले असतात. आताही शिवसेनेशी युती करण्याचा निर्णय घेताना त्यांनी अँटोनी आणि काँग्रेस कार्यकारिणीच्या नेत्यांशी चर्चा केलीच, आणि मात्र त्यांनी मुस्लीम आणि इतर नेत्यांशीही चर्चा केली. त्याचा फायदा आज झालेला दिसतो. \n\nशरद पवार यांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर आक्षेप घेत स्वतंत्र पक्ष स्थापन केला होता.\n\nसोनिया गांधी आता 'विदेशी बहु' या शिक्क्यापासून बरंच पुढे आल्या आहेत आणि त्यांच्यात राहुलच्या निर्णयांना बाजूला सारण्याची आणि बिगर-NDA घटकपक्षांपर... उर्वरित लेख लिहा:","targets":"बसला. त्यावेळी काँग्रेस कार्यकारिणीने निर्णय घेतल्यावर ए. राजांना मंत्रिमंडळात ठेवणं शक्य होणार नाही, हे करुणानिधींना कळवायला उशीर झाला. हे सगळं होण्यात अक्षम्य उशीर झाला आणि नंतर हे सगळं प्रकरण चिघळलं आणि भ्रष्टाचारी पक्ष म्हणून काँग्रेसची ओळख निर्माण झाली हे वास्तव नाकारून चालणार नाही.\n\n2008 साली अणुकराराच्या मुद्द्यावरून डाव्यांशी फारकत घेण्याचा निर्णय मात्र चांगलाच महागात पडला. या निर्णयाचे दुरगामी परिणाम झाले. जुलै 2008 मध्ये झालेल्या या घटनाक्रमात डाव्या पक्षांनी UPAचा पाठिंबा काढून घेतला तरी तत्कालीन मनमोहन सिंग सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. या घटनेमुळे पक्षावर असलेला नैतिकतेचा शिक्का पुसला गेला.\n\nनंतर 2011 पासून मनमोहन सिंग सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप लागले. त्यातून अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा उदय झाला आणि काँग्रेसचा लाजीरवाणा पराभव झाला. \n\nसोनिया गांधी आणि राहुल गांधी\n\nसोनियांची निपुण निष्क्रियता\n\nशिवसेनेशी आघाडी करताना सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या मुस्लीम आणि अल्पसंख्याक पायाला धक्का न लावता, आपला पक्षाला सौम्य हिंदुत्ववादी पक्ष म्हणून प्रोजेक्ट करण्याची तयारी दाखवली आहे. \n\nराहुल गांधी यांनी 25 मे 2019 रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्या वेळीदेखील सोनिया गांधी यांच्या निपुण निष्क्रियतेची प्रचिती आली होती. त्या मौन धारण करून होत्या आणि राहुल गांधी यांच्या उत्तराधिकाऱ्याचं नाव जाहीर करायला किंवा राहुल गांधी यांच्या जागी नव्या चेहऱ्याची नियुक्ती करण्यासाठी पॅनल स्थापन करायला सातत्याने नकार देत होत्या.\n\nकाँग्रेस पक्षाला गेल्या अनेक दशकांच्या हायकमांड संस्कृतीची इतकी सवय झाली आहे की 'मांजराच्या गळ्यात घंटा बांधण्याचं' धाडस कुणालाच करता आलं नाही. राहुल गांधींही आपल्या निर्णयावर अडून होते.\n\nअखेर 9 ऑगस्ट रोजी 24 अकबर रोडवरच्या बंगल्यात झालेल्या बैठकीत 150 पैकी 148 काँग्रेस नेत्यांनी (काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य, काँग्रेस शासित राज्यांचे मुख्यमंत्री, काँग्रेस विधिमंडळ पक्षांचे नेते, प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष मिळून) गांधी घराण्यानेच पक्षाचे नेतृत्व करावं, असा कौल दिला आणि सोनिया गांधी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून पुन्हा एकदा काँग्रेसची सूत्रं हाती घेतली. \n\nझारखंड विधानसभा निवडणुकीनंतर सोनिया गांधी स्वतः 'हंगामी' अध्यक्षपदाचा त्याग करतील किंवा फेब्रुवारी 2020..."} {"inputs":"...णि कल्याणी यांनी क्राऊडफंडिगच्या माध्यमातून पैसा उभा केला. अप डेव्हलप करण्यासाठी त्यांनी 615,000 रुपये जमा केले. \n\nविकलांगतेमुळे मनीष राज यांना वाईट अनुभव आला होता.\n\nविकलांगता असणाऱ्या अनेकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या. अॅपकडून त्यांच्या नक्की काय अपेक्षा आहेत यासाठी मुलाखती घेण्यात आल्या. जानेवारी 2016 मध्ये हे अॅप लाँच करण्यात आलं. 100 व्हेरिफाइड प्रोफाइलसह हे अॅप सुरू झालं आणि बघता बघता ऑनलाइन समाजच तयार झाला. \n\nलवकरच शंकर यांच्या एक गोष्ट लक्षात आली. अॅपवर प्रोफाइल असणारी मंडळी एकमेकांशी व्... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागल्यास कशी मदत करावी याचं प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nइनक्लोव्हमुळे आयुष्यात बदल झाल्याचं अनेकांनी सांगितलं. माझं व्यक्तिमत्व दिलखुलास आहे. इनक्लोव्हमुळे अनेक जिवलग मित्रमैत्रिणी मिळाल्याचं 27वर्षीय क्रितिका बाली यांनी सांगितलं. इनक्लोव्हतर्फे आयोजित होणाऱ्या उपक्रमांना उपस्थित राहायला आवडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\n'अॅपच्या माध्यमातून एकत्र येण्याची संधी मिळते हे चांगलंच आहे. पण यापुढे जाऊन विकलांग व्यक्तींचे प्रश्न, अडचणी सोडवण्यासाठी काय करता येईल यावर विचार व्हायला हवा. या अॅपमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास विकलांग व्यक्तींना स्थान मिळत नाही. त्यामध्ये बदल व्हायला हवा', असं 26 वर्षीय श्रेय मारवाह यांनी सांगितलं. \n\nएकमेकांशी गप्पा मारताना\n\nते पुढे म्हणाले, आताच्या स्वरुपात इनक्लोव्हला मर्यादा आहेत. विकलांग व्यक्तींना अन्य व्यक्तींबरोबर संपर्क कसा वाढवता येईल याचा विचार व्हायला हवा. जेव्हा आता मी चालू लागतो तेव्हा लोक मला परग्रहावरून आल्यासारखं बघतात. आम्हाला सामाजिक मान्यता कशी मिळेत यावर काम व्हायला हवं. सगळ्यांचा जनसंग्रह उपयोगात आणून विकलांगसंदर्भातील धोरणांमध्ये कसा बदल आणता येईल यावरही काम होऊ शकतं'.\n\nमात्र इनक्लोव्ह हे व्यासपीठ एकमेकांशी संपर्क करण्यासाठी आहे, चळवळीसाठी नाही हे शंकर यांनी स्पष्ट केलं. \n\nउपाय हा आमचा विचार आहे. सरकारविरोधात जाणं ही आमची भूमिका नाही. लोकांचा दृष्टिकोनही महत्त्वाचा आहे. आम्ही आयोजित करत असलेल्या उपक्रमांतून दृष्टिकोन बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे असं त्यांनी सांगितलं.\n\nविकलांगांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या निपुण मल्होत्रा यांना हे पटत नाही. \n\n'आपल्या देशात हेच निराशाजनक आहे. विकलांग व्यक्तीला त्याच्या हक्कांसाठी संघर्ष का करावा लागतो? देशात कुठल्याही स्वरुपाचे अल्पसंख्याक असाल तर तुम्हाला चळवळवादी व्हावे लागते. कारण तुमच्यासाठी दुसरं कोणी काहीच करणार नसतं. हे चित्र बदलणं आवश्यक आहे. अनेकदा तर चहा-कॉफी प्यायला एकत्र येणंही पुरेसं ठरू शकतं', असं निपुण यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णि काळा टीशर्ट घालून हातात एक मोठी बंदूक घेऊन हवेत गोळीबार करत गेट नंबर एकच्या दिशेने धावत येत होता.\"\n\nसंसदेकडे...\n\nसंसदेवरील हल्ल्यावेळी अनेक पत्रकार परिसराच्या बाहेरही होते. ते ओबी व्हॅनच्या मदतीने नेत्यांच्या लाईव्ह मुलाखती घेत होते. \n\n2001 साली स्टार न्यूज या चॅनलसाठी संसदेतून वार्तांकन करणारे मनोरंजन भारती यांनी बीबीसीला सांगितलं, \"संसद हल्ल्याच्या अगदी काही क्षणांपूर्वी मी ओबी व्हॅनमधून लाईव्ह रिपोर्ट करत होतो. त्यावेळी माझ्यासोबत भाजपचे शिवराज सिंह चौहान आणि काँग्रेसचे एक नेते होते. मी या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठार झाला?\n\nसंसदेत पहिल्या गोळीचा आवाज ऐकल्यानंतरच गोंधळ उडाला. यावेळी संसदेत ससंदीय कामकाज मंत्री प्रमोद महाजन, नजमा हेपतुल्ला आणि मदनलाल खुराना यासारखे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. \n\nमनोरंजन भारती सांगतात, \"त्यावेळी संसदेतील सुरक्षारक्षकांकडे शस्त्रं नसायची. संसदेत सीआरपीएफची एक बटालियन असायची. मात्र, तिला घटनास्थळापर्यंत येण्यासाठी अर्धा किलोमीटरचं अंतर पार करावं लागणार होतं. गोळ्यांचा आवाज येताच ते धावत आले.\"\n\nउपराष्ट्रपतींचे सुरक्षारक्षक आणि अतिरेकी यांच्यात संघर्ष सुरू असताना निशस्त्र सुरक्षारक्षक मातबर सिंह यांनी आपल्या प्राणांची बाजी लावत गेट नंबर 11 बंद केलं. \n\nगेट नंबर 1\n\nमातबर सिंह काही करणार याआधीच अतिरेक्यांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. \n\nमात्र, गोळी लागूनही मातबर सिंह यांनी आपल्या वॉकीटॉकीवरून अलर्ट पाठवला आणि संसदेचे सर्व दरवाजे तात्काळ बंद करण्यात आले. \n\nयानंतर संसदेत घुसण्यासाठी अतिरेकी गेट नंबर एककडे वळले. \n\nगोळ्यांचा आवाज येताच गेट नंबर एकवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी तिथे असलेल्या लोकांना जवळच्याच खोल्यांमध्ये लपवलं आणि अतिरेक्यांचा सामना करू लागले. \n\nसर्वात मोठी चिंता\n\nखोल्यांमध्ये असलेल्या लोकांमध्ये सुमित अवस्थी हेदेखील होते. \n\nअवस्थी सांगतात, \"मदनलाल खुराना यांच्यासोबतच मलाही गेट नंबर एकच्या आत टाकत गेट बंद करण्यात आलं. सभागृहात मला दिसलं की गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी कुठेतरी जात आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव आणि कपाळावरच्या आठ्या स्पष्ट दिसत होत्या. मी त्यांना विचारलं की काय झालं आहे. पण, माझ्या प्रश्नाचं उत्तर न देताच ते तिथून निघून गेले.\"\n\n\"यानंतर खासदारांना सेंट्रल हॉल आणि इतरांना अन्यत्र हलवण्यात आलं. त्यावेळी मला सर्वांत मोठी चिंता लागून होती ती म्हणजे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि विरोधी पक्षनेत्या सोनिया गांधी सुखरूप आहेत की नाही याची. गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी सुखरूप असल्याचं मी बघितलं होतं. मला नंतर कळलं की हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल केलेली कारवाई अडवाणी यांच्या देखरेखीत सुरू होती.\"\n\nनेते सुखरूप असल्याची बातमी\n\nएव्हाना टीव्ही चॅनलच्या माध्यमातून देशभरात ही बातमी पसरली होती की देशाच्या संसदेवर हल्ला झाला आहे. \n\nमात्र, नेते सुरक्षित आहेत की नाही, याची काहीच माहिती नव्हती. कारण जे पत्रकार सभागृहाच्या आत होते त्यांना खासदार आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित कुठलीच माहिती..."} {"inputs":"...णि चीन यांच्यामध्ये वाद आहे. चीनच्या मते तिबेट तेराव्या शतकाच्या मध्यापासून त्यांच्या देशाचा हिस्सा आहे, तर तिबेटी लोकांच्या मते ते एक स्वतंत्र राज्य होते. त्यावर चीनचा कधीच अधिकार नव्हता. मंगोल राजा कुबलाई खानाने युआन राजवंशाची स्थापना केली आणि तिबेटच नाही तर चीन, व्हिएतनाम आणि कोरियापर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.\n\n17 व्या शतकात चीनच्या चिंग राजघराण्याशी तिबेटचे संबंध प्रस्थापित झाले. 260 वर्षांच्या संबंधांनंतर चिंग सैन्याने तिबेट ताब्यात घेतलं. परंतु तीन वर्षांच्या आतच तिबेटींनी त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"गटांमध्ये इथल्या सत्तेसाठी लढाया होत आल्या आहेत. शेवटी पाचव्या दलाई लामांना तिबेटचं एकीकरण करता आलं. त्यानंतर तिबेट एक सांस्कृतिक संपन्न रुपाने दिसू लागला. तिबेटच्या एकीकरणानंतर इथं बौद्ध धर्मालाही संपन्न रुप आलं.\n\nजेलग बौद्धांनी 14 व्या दलाई लामांनाही मान्यता दिली. दलाई लामांच्या निवड प्रक्रियेवरही वाद होतो. 13 व्या दलाई लामांनी 1912मध्ये तिबेटला स्वतंत्र घोषित केलं होतं. त्यानंतर जवळपास 40 वर्षांनी चीनने तिबेटवर आक्रमण केलं. तिबेटला या लढाईत पराभव पत्करावा लागला. काही वर्षांनी तिबेटी लोकांनी चिनी सरकारविरोधात विद्रोही भूमिका घेत स्वातंत्र्याची मागणी करायला सुरुवात केली. \n\nमात्र या विद्रोहाला यश आलं नाही. दलाई लामांना आपण चीनच्या जाळ्यात फसू असं वाटलं म्हणून ते भारतात आले. दलाई लामांबरोबर अनेक तिबेटीही भारतात आले. ते 1959 साल होतं. दलाई लामांना भारतात आश्रय मिळणं चीनला आवडलं नाही. तेव्हा चीनमध्ये माओ त्से तुंग प्रमुख होते. दलाई लामा आणि चीनच्या कम्युनिस्ट सरकारमध्ये तणाव वाढत गेला. दलाई लामांना जगभरात सहानुभूती मिळाली पण त्यांना आजही निर्वासिताचं जिणं जगावं लागतंय.\n\nतिबेट चीनचा भाग आहे का?\n\nचीन आणि तिबेट संबंधांबाबत लोकांच्या मनात अनेकदा प्रश्न निर्माण होतात. तिबेट चीनचा भाग आहे का, चीनच्या नियंत्रणाखाली येण्यापूर्वी तिबेट कसा होता, त्यानंतर काय बदललं वगैरे. तिबेटच्या निर्वासित सरकारचं म्हणणं आहे, \"तिबेटवर वेगवेगळ्या कालखंडात वेगळ्या परदेशी सत्तांचा प्रभाव होता यात शंका नाही. \n\nमंगोल, नेपाळचे गुरखा, चीनचे मांचू घराणे, भारतावर राज्य करणारे ब्रिटीश या सर्वांनी तिबेटच्या इतिहासात थोडा काळ प्रवेश केला आहे. मात्र इतिहासात तिबेटने आपल्या शेजारी देशांना आपली ताकद दाखवून दिली होती. त्यात चीनचाही समावेश आहे. \n\nदुसऱ्या देशाचा प्रभाव नव्हता असा जगातला देश शोधणं कठीण आहे. तिबेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर इतरांच्या तुलनेत परदेशी प्रभाव किंवा ढवळाढवळ अत्यंत मर्यादीत स्वरुपात होती.\"\n\nतिबेट चीनचा भाग आहे हे भारतानं मान्य केलं तेव्हा…\n\nजून 2003 मध्ये भारतानं तिबेट हा चीनचा अधिकृत हिस्सा असल्याचं मान्य केलं.\n\nचीनचे राष्ट्राध्यक्ष जियांग जेमिन आणि भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भेटीनंतर भारतानं पहिल्यांदाच तिबेट हा चीनचा भाग असल्याचं मान्य केलं. दोन्ही देशांच्या संबंधांतील हे एक महत्त्वाचं पाऊल मानलं..."} {"inputs":"...णि जाट शेतकऱ्यांना \"जुन्या गोष्टी विसरून पुन्हा एकत्र येण्यासाठी\" समजवण्यास सुरुवात केली. असं असलं तरीही दोन्ही पक्षांनी आपल्या राजकीय पक्षाला समर्थन देण्यासाठी किंवा विरोध करण्यासाठी कोणावरही दबाव आणला नाही.\"\n\nराकेश टिकैत यांचा व्हिडिओ\n\nट्रॅक्टर परेड दरम्यान झालेल्या हिंसेमुळे तणाव निर्माण झाला असताना पत्रकारांशी बोलताना राकेश टिकैत भावूक झाले. त्यांचा हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला की आंदोलन सोडून गेलेले शेतकरी पुन्हा परतले. \n\nएवढेच नाही तर आंदोलनात नव्याने सहभागी होणारे शेतकरी थेट गाझीपूर सीमेव... उर्वरित लेख लिहा:","targets":"नी केली आहे. म्हणजेच या सरकारच्या उर्वरित कार्यकाळापर्यंत.'\n\nराकेश टिकैत यांनी इथेही उर्वरित आंदोलनापेक्षा आपली वेगळी भूमिका मांडली. कारण तिन्ही कृषी कायदे मागे घेईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही ही आंदोलकांची मूळ भूमिका आहे.\n\nहा प्रस्ताव नरेश टिकैत यांच्याकडूनही समोर आला. केंद्र सरकार 18 महिन्यांऐवजी 2024 पर्यंत कृषी कायदे रद्द का करत नाही? अशी भूमिका नरेश टिकैत यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली.\n\nअखिल भारतीय किसान सभेचे महासचिव अविक साहा सांगतात, \"आतापर्यंत राकेश टिकैत यांच्या भूमिका आंदोलनला नुकसानकारी ठरल्या नाहीत. किंबहुना शेतकरी आंदोलनाचे बळ त्यांच्यामुळे आणखी वाढले आहे. ते आपली भूमिका कायम अशाचपद्धतीने मांडतात आणि म्हणूनच संघटनांना याबाबत कोणताही आक्षेप नाही.\"\n\nसाहा यांनी बीबीसीला सांगितले, \"प्रत्येक व्यक्तीची आपली भूमिका असते आणि ती मांडण्यासाठी तो स्वतंत्र असतो. संयुक्त शेतकरी मोर्चा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ येणारी प्रत्येक संघटाना आणि व्यक्तीचे स्वागत करते.\"\n\nशेतकरी आंदोलनातून बाहेर पडलेले राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेचे अध्यक्ष वीएम सिंह यांनी मात्र आंदोलनाचे स्वरूप बदलत असल्याचा आरोप केला आहे. आधी राजकीय कार्यकर्त्यांना व्यासपीठावर जाण्याची परवानगी नव्हती. ते व्यासपीठासमोर खाली बसत होते.\n\nवीएम सिंह सांगतात, \"26 जानेवारीनंतर आता सर्व नेते व्यासपीठावर येतात आणि आंदोलनकर्त्यांना संबोधित करतात. वीएम सिंह यांनी टिकैत बंधू सत्ताधारी पक्षासाठी काम करत असल्याचाही आरोप केला आहे.\"\n\nबीकेयूचे नेते आशिष मित्तल यांनी हा आरोप फेटाळला. ते म्हणाले, \"केवळ अभय चौटाला यांनीच व्यासपीठावरून संबोधित केले. इतर सर्व नेत्यांना व्यासपीठावर जाण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. त्यांनी व्यासपीठाच्या खाली उभे राहूनच भाषण केले.\"\n\nटिकरी सीमेच्या ठिकाणी आंदोलनाचे आयोजन करणारे संजय माधव सांगतात, \"राकेश टिकैत यांनी 36 महिन्यांसाठी कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली असली तरी ते त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे. पण आंदोलनासंबंधी कोणताही निर्णय 40 शेतकरी संघटानांच्या प्रतिनिधींच्या एकत्रित मतानेच होणार.\"\n\nराकेश टिकैत शेतकरी आंदोलनात उशिराने सहभागी झाले पण आज सर्वाधिक चर्चेत तेच आहेत हे वास्तव आहे.\n\nजाणकार सांगतात, 26 जानेवारी रोजी घडलेल्या घटनांमुळे शेतकरी आंदोलनाची प्रतिमा खराब झाली. आंदोलन संपेल..."} {"inputs":"...णि ते फेडण्याची त्यांची क्षमता आहे अशा लोकांनी कोरोना कर्ज घेतल्यास हरकत नाही. \n\nकाही जणांवर जास्त व्याजदराची कर्जं आधीपासून असतात, जशी की काही खासगी कर्जं किंवा काही वेळा क्रेडिट कार्डाची वाढलेली थकबाकी. अशावेळी ही कर्जं घेणं चालण्यासारखं आहे, असं धनोकर सांगतात.\n\nउद्योजकांना या कर्जाचा कितपत आधार वाटू शकेल?\n\n'ही कर्जं उद्योजकांच्या फायद्याची ठरू शकतात. कारण, त्यांचा धंदा मनुष्यबळ आणि भांडवलावर चालतो. सध्याच्या परिस्थिती त दोन्ही अडकली आहेत. मग मनुष्यबळ टिकवण्यासाठी त्यांचे पगार वेळेवर देणं आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेअंतर्गत उद्योजकांवर भर देण्यात आला आहे. आणि आपल्या खेळत्या भांडवलाच्या वीसपट रक्कम गरजेप्रमाणे त्यांना कर्ज म्हणून मिळू शकेल. तर पगारदारांसाठी त्यांच्या पगाराच्या तिप्पट रक्कम त्यांना कर्ज म्हणून मिळू शकेल. या कर्जाचं वर्गीकरण वैयक्तिक कर्जांमध्ये करण्यात आलं आहे. \n\nमात्र कर्ज उपलब्धतेत जास्त वेळ जाणार नाही, आणि प्रक्रिया सोपी आणि कमी खर्चिक असेल असा दावा बँकेनं केला आहे. \n\nया व्यतिरिक्त ज्यांनी बँक ऑफ इंडियाकडून गृहकर्ज घेतलं असेल अशा ग्राहकांना अतिरिक्त रक्कम तातडीची मदत म्हणून देण्याची सोय करण्यात आली आहे. आणि त्यानुसार त्यांच्या गृहकर्जाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. \n\nकॅनरा क्रेडिट सपोर्ट - कोव्हिड 19 \n\nकॅनरा बँकेनं अगदी अलीकडे म्हणजे गेल्याच आठवड्यात आपली योजना जाहीर केली आहे. त्यांच्या योजनेत कृषी क्षेत्रातील उद्योग आणि शेतकऱ्यांचाही विशेष उल्लेख आहे. \n\nउद्योजकांना एकूण भांडवलाच्या दहा ते पचतीस टक्क्यांपर्यंतचं कर्ज उचलता येऊ शकेल. आणि त्याच्या परतफेडीचे नियमही लवचिक आणि ग्राहकाच्या गरजेप्रमाणे असू शकतील, असं बँकेनं पत्रकात म्हटलं आहे. \n\nयातली बहुतेक कर्जं ही पाच वर्षांच्या मुदतीची आहेत. आणि रिझर्व्ह बँकेनं तीन महिन्यांच्या हप्त्यांना दिलेली स्थगिती या कर्जांनाही लागू होते. अर्थात त्यासाठी तुम्हाला बँकेला अर्ज करून तशी विनंती करावी लागेल. \n\nइतर अनेक सार्वजनिक बँकांनी विशेष कर्ज योजना आणली नसली तरी कर्जाच्या पद्धतीत ग्राहकोपयोगी बदल केले आहेत. रिझर्व्ह बँकेनं रेपो दर कपातीची पहिली घोषणा केल्याच्या काही तासांतच स्टेट बँक ऑफ इंडियाने आपले कर्जांवरचे व्याजदर 75 शतांश टक्क्यांनी कमी केले आहेत. तर उद्योगांना कर्ज मिळवून देण्यात बँकेनं पुढाकार घेतला आहे. हप्त्यांच्या परतफेडीवर तीन महिन्यांची स्थगिती देऊ करणारी स्टेट बँक पहिली बँक होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णि त्यांच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते त्या भोवऱ्यात ओढले गेले.\n\nभूषण यांच्यावर हल्ला\n\nभूषण नोएडामध्ये राहातात. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या घराजवळ काही लोकांनी गोंधळ घातला होता. त्यांच्या घरावर रंग फेकला होता. भूषण यांनी एका ट्वीटमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या रोमिओ स्कॉडवर टिप्पणी केली होती. त्यात त्यांनी कृष्णाचा उल्लेख केला होता. त्यामुळे काही लोकांच्या भावना दुखावल्या अशा बातम्या येत होत्या.\n\nभाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटलं होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षेत्रातील अनेक लोकांचे बिंग फोडले आहे. कार्पोरेट जगतही माझ्याविरोधात आहे.\"\n\nपंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या युपीए सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात प्रशांत यांनी निरा राडिया टेप प्रकरण, कोळसा आणि 2जी स्पेक्ट्रम घोटाळ्यासारखी प्रकरणं लावून धरली. त्यामुळे दूरसंचार मंत्र्यांना राजीनामा देऊन जेलमध्ये जावं लागलं होतं.\n\nसर्वोच्च न्यायालयानं स्पेक्ट्रम आणि कोळसा वाटप रद्द करण्यात आलं होतं. सीबीआय तपासाचा आदेश दिला गेला. यामध्ये टेलिकॉम कंपन्यांचं भरपूर नुकसान झालं होतं. \n\nगोव्यात लोहखनिजाच्या खाणकामाविरोधात याचिका दाखल झाल्यावर खाणकाम बंद करण्यात आलं होतं.\n\nत्याच काळात तयार झालेल्या 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' मोहिमेची सुरुवात झाली. त्यातून आम आदमी पार्टी तयार झाली. प्रशांत भूषण त्याच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते.\n\nपरंतु केजरीवालांशी मतभेद झाल्यानंतर भूषण यांनी योगेंद्र यादव यांच्याबरोबर स्वराज इंडिया पार्टी तयार केली.\n\nन्यायालयाचा अवमान\n\nत्यांचे आपमधले जुने सहकारी आशिष खेतान म्हणतात, प्रशांत यांनी माझ्यासाठी आईसारखी भूमिका बजावली होती. पक्षाप्रती त्यांच्या मनात स्नेह आणि भरपूर प्रेम होतं. आशिष खेतानसुद्धा आता आपमधून बाहेर पडून मुंबईत वकिली करत आहेत.\n\nभ्रष्टाचारांच्या प्रकरणांविरोधात एक प्रकारचं वातावरण तयार झालं त्याने 2014 साली भाजपा सत्तेत येण्यात मोठी भूमिका पार पाडली, असं राजकीय तज्ज्ञ मानतात.\n\nनरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात प्रशांत यांनी रफाल विमानातील कथित घोटाळा,लॉकडाऊनमध्ये स्थलांतरित मजुरांच्या समस्या, पीएम केअर्स फंडमधील पारदर्शकता नसणे अशी प्रकरणं लावून धरली. मात्र या प्रकरणातील न्यायालयाचे निर्णय सरकारच्या बाजूने लागले असं समजलं जातं.\n\nअमिताभ सिन्हा म्हणतात, \"जेव्हा आपण सारखी तक्रार करता तेव्हा तुम्ही स्वतःला उपेक्षित समजत असल्यामुळे वारंवार असं करत आहात असं लोकांना वाटतं. प्रशांत यांनी न्यायालय अवमान प्रकरणात तेच केलं आहे.\" ज्या फांदीवर बसले आहेत तीच फांदी ते कापत आहेत. \n\nसिन्हा म्हणतात, \"सत्ताविरोधी होऊन होऊन प्रशांत अराजकवादी झाले आहेत. लोकांचा देशातील ज्या दोन तीन संस्थांवर विश्वास आहे, त्यामध्ये न्यायपालिका आणि सैन्याचा समावेश आहे. हे त्यांनाही बदनाम करत आहेत. त्याला परवानगी मिळता कामा नये.\"\n\nगँगचे सदस्य\n\nप्रशांत भूषण यांचे काही जवळचे लोक म्हणतात, प्रशांत यांच्या प्रामाणिकपणावर आणि हेतूवर शंका घेतली..."} {"inputs":"...णि त्यात कॉल करण्यासारख्या सुविधा टाकून आयफोन बनवायचा. \"पॉडफादर\" टोनी फेडेल यांच्या टीमने हा मार्ग अवलंबला. या टीमचं नाव होतं P1.\n\nदुसरा पर्याय म्हणजे, एक नवा प्रयोग करून अशी मोठी पाटी बनवायची जिला केवळ बोटांच्या स्पर्शानेच हाताळता येईल. हा प्रयत्न P2 टीम करणार होती.\n\nमर्चंट यांनी आपल्या पुस्तकात या दोन टीममधल्या संघर्षाचं सविस्तर वर्णन केलं आहे.\n\nत्या काळच्या आयपॉडला एक चक्र होतं, जे फिरवून गाणी तुम्ही निवडू शकत होता. P1 टीमचा विचार होता की, या चक्रालाच आपण नंबर किबोर्डही बनवूया. म्हणजे फोन जेव... उर्वरित लेख लिहा:","targets":"खवले. त्यांच्या किबोर्डकडे लोकांचं लक्ष वेधत ते म्हणाले, \"हे फोन चांगले आहेत, यात काही शंका नाही. पण त्यांच्यात अडचण येते ती हे किबोर्ड वापरताना. तुम्ही फोनवर कुठलंही काम करत असाल, कुठलीही ऍप सुरू असेल तरी हे प्लास्टिकचे किबोर्ड इथं असेच राहतात. काय गरज आहे?\"\n\nमग त्यांनी कुठलही बटण नसलेला एक पूर्ण काळी स्क्रीन असलेला फोन दाखवला आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुढे जाऊन या टचस्क्रीन तंत्रज्ञानानं अख्ख्या स्मार्टफोन विश्वाचा चेहरामोहरा पालटला, जो आपण आज पाहू शकतो.\n\nबोटानं वापरायचं की काडीनं?\n\nआधीच्या काही उपकरणांना चालवायला एक काडी लागायची, जिला स्टायलस म्हणतात. आताही काही फोन्ससोबत ही पेनसारखं काम करणारी काडी वापरली जाते. पण स्टीव्हचा या स्टायलसला ठाम विरोध होता. ते म्हणायचे, \"एखादा फोन वापरताना तुम्हाला फक्त आपल्या बोटांची गरज असायला हवी, आणखी काही नाही.\"\n\nपण टोनी फेडेलसारखे काही दिग्गज लोक केवळ तंत्रज्ञान समजायचे. ते बीबीसीला सांगतात, \"स्टीव्ह जे म्हणत होता, ते तत्त्वत: बरोबर होतं. पण कल्पना करणं सोपं असतं, ते सत्यात उतरवणं अशक्यप्राय!\"\n\n\"कधी ना कधी आम्हाला अशी कुठली काडी लागणारच होती. म्हणून आम्ही स्टायलससोबतच हा फोन बनवायचं ठरवलं, स्टीव्हच्या नकळत,\" असं त्यांनी बीबीसीच्या लींना सांगितलं होतं.\n\n1993 साली, जेव्हा स्टीव्ह अॅपलमध्ये नव्हते, तेव्हा अॅपलनं एक अत्याधुनिक उपकरण बाजारात आणलं होतं, नाव होतं न्यूटन. हे एक टचस्क्रीन असलेलं उपकरण होतं, जे स्टायलसनेच वापरता यायचं.\n\n'Steve Jobs: The Exclusive Biography' या चरित्रात लेखक वॉल्टर आयझॅकसन लिहितात - आपली सगळी बोटं उंचावून त्यांना वळवळत स्टीव्ह म्हणायचे, \"देवानं आपल्याला आधीच दहा स्टायलस दिली आहेत. आपण आणखी एक का बनवायची?\"\n\nस्टीव्ह ठाम राहिले आणि आयफोन विना काडीच्या, केवळ बोटांनी चालवता येणारा फोन झाला. पण मजेची गोष्ट अशी की, जॉब्सचे उत्तराधिकारी आणि अॅपलचे सध्याचे CEO टीम कुक यांनी 2015 साली एक अॅपल पेन्सिल आणली होती.\n\nअखेर आयफोन लाँच झाला\n\nतब्बल दोन वर्षांची फरफट झाली, अनेक उच्च कोटीच्या डोक्यांचा अक्षरश: भुगा झाला, आणि अशक्य डेडलाइन्स पाळत अॅपलनं अखेर 2007च्या 9 जानेवारीला आयफोन लोकांसमोर आणला. त्या पहिल्या आयफोनमध्ये काही कमालीच्या, न भूतो अशा गोष्टी होत्या, जशा की...\n\nआणि शेवटी एक सांगायचं झालं तर, आयफोन लाँच करणारी अॅपल पहिली कंपनी नव्हती. 18 डिसेंबर..."} {"inputs":"...णि नाबाद 91 रन्सच्या बळावर भारतीय संघाला थरारक विजय मिळवून दिला. मायदेशी परतल्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट, वनडे आणि ट्वेन्टी-20 मालिकेत ऋषभची बॅट तळपत राहिली. \n\nनियमित कर्णधार श्रेयस अय्यर खांद्याच्या दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने ऋषभकडे दिल्ली कॅपिटल्स संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आलं. 23व्या वर्षी ऋषभ यंदाच्या हंगामातला सगळ्यात युवा कर्णधार असणार आहे. ऋषभचं मानधन आहे 15 कोटी.\n\n6. रोहित शर्मा - 15 कोटी\n\nआयपीएल स्पर्धेतील सगळ्यात यशस्वी कर्णधार. मुंबई इंडियन्स संघाने रोहितच्याच नेतृत्वात पाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता होती. विराट कोहलीसारख्या कसलेल्या बॅट्समनला बाद करण्यात यशस्वी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या झाय रिचर्डसनसाठी पंजाबने तब्बल 14 कोटी रुपये मोजले आहेत. \n\nझायने 2 टेस्ट, 13 वनडे आणि 14 ट्वेन्टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भारतात खेळण्याचा अल्प अनुभव झायच्या नावावर आहे. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश ट्वेन्टी-20 स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली झाली आहे. पंजाबला त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत. \n\n10. डेव्हिड वॉर्नर, बेन स्टोक्स आणि सुनीन नरिन - 12.50 कोटी\n\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सुनील नरिन या तिघांचंही मानधन प्रत्येकी 12.25 आहे. वॉर्नरकडे सनरायझर्स हैदराबादचं कर्णधारपद आणि सलामीवीर अशा दोन्ही भूमिका आहेत. बेन स्टोक्स हा राजस्थान रॉयल्स संघाला संतुलित करणारा घटक आहे. \n\nडेव्हिड वॉर्नर\n\nबॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही आघाड्यांवर योगदान देणारा खेळाडू आहे. सुनील नरिन कोलकाताचं अस्त्र आहे. त्याच्या चार ओव्हर्समध्ये रन वसूल करणं अवघड असतं. गेल्या काही हंगामात सलामीला बॅटिंगला येऊन प्रतिस्पर्धी बॉलर्सची लय बिघडवण्याचं कामही तो करतो.\n\n11. लोकेश राहुल, सुरेश रैना, एबी डीव्हिलियर्स, हार्दिक पंड्या, मनीष पांडे- 11 कोटी\n\nसलामीवीर, कर्णधार आणि विकेटकीपर अशा तिहेरी भूमिका राहुल पंजाबसाठी पार पाडतो. आक्रमक मात्र त्याचवेळी नजाकत असलेली बॅटिंग राहुलचं वैशिष्ट्य आहे. एक अतिरिक्त बॅट्समन किंवा बॉलरला सामावून घेण्यासाठी राहुल कीपिंगही करतो. कर्णधारपदाची धुराही सांभाळतो. \n\n360 डिग्री अशी बिरुदावली पटकावलेला एबी डीव्हिलियर्स हा आधुनिक क्रिकेटच्या मानबिंदूंपैकी एक. आयपीएल स्पर्धेचा ब्रँड प्रस्थापित करून लोकप्रिय करण्यात एबीचा सिंहाचा वाटा आहे. विदेशी खेळाडू असूनही भारतात प्रचंड लोकप्रिय असा हा खेळाडू. स्पर्धेत अनेक अदुभुत विक्रम एबीच्या नावावर आहेत. \n\nमुंबई इंडियन्स संघाचा अष्टपैलू खेळाडू. हाणामारीच्या ओव्हर्समध्ये तुफान फटकेबाजी, भागीदारी फोडण्यात माहीर आणि उत्तम फिल्डर या गुणवैशिष्ट्यांमुळे हार्दिक मुंबई इंडियन्सचा अविभाज्य भाग आहे. \n\nसुरेश रैना\n\nआयपीएल स्पर्धेत सातत्याने धावांची टांकसाळ उघडणारा खेळाडू अशी सुरेश रैनाची ओळख आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाचा आधारस्तंभ. चेन्नईच्या वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारा खेळाडू. \n\nआयपीएल..."} {"inputs":"...णि फँटम्स ऑफ चंटगाव या डॉक्युमेंट्रीचे निर्माते कलसांग रिनचेन म्हणतात, \"तिबेटहून पळून भारतात शरण घेतलेले आणि 1960 पर्यंत चीनशी लढणाऱ्या चूशी गँडरूक या तिबेटी गोरिल्ला दलातले जवान ज्यांना उंचावर गोरिल्ला युद्ध करण्याची कला अवगत होती अशा तिबेटी नागरिकांना या दलात सामील करणं, हा यामागचा उद्देश होता.\"\n\nरिनचेन यांनी एसएफएफच्या माजी जवानांच्या अनेक दीर्घ मुलाखती घेतल्या आहेत. \n\n1959 सालच्या चीनविरोधातल्या बंडखोरीत अपयश आल्यानंतर 14 वे दलाई लामा तिबेट सोडून भारतात पळून आले आणि त्यांनी भारतात आश्रय घेतल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहिती गोळा करणे, हा या दलाचा उद्देश होता.\"\n\nमात्र, एसएफएफविषयी कुठलीही माहिती नसल्याचं चीनचं म्हणणं आहे. \n\nनुकत्याच घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत चीनी प्रवक्त्या हुआ चुनयिंग म्हणाल्या होत्या, \"निर्वासित तिबेटी लोक भारतीय सैन्यात आहेत का, याबाबत मला माहिती नाही. याविषयी तुम्ही भारताला विचारलं पाहिजे.\"\n\nचीन-भारत सीमेवर तणाव\n\nते म्हणाले, \"चीनची भूमिका स्पष्ट आहे. तिबेटच्या स्वातंत्र्याची मागणी करणाऱ्यांचं समर्थन करणाऱ्या कुठल्याही देशाचा आम्ही विरोध करतो.\"\n\nतिबेट आपलाच भाग असल्याचं चीनचं म्हणणं आहे. \n\nजूनमध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर या दोन्ही देशांमधला तणाव वाढला आहे. \n\nया चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला होता. मात्र, चीनच्या किती जवानांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले, याविषयी कुठलीच अधिकृत माहिती चीनने दिलेली नाही. \n\nदोन्ही देशांमधली निश्चित न करण्यात आलेली सीमारेषा, हे या दोन्ही देशांमधल्या वादाचं कारण आहे. ही सीमा अनेक अशा दुर्गम भागातून जाते जिथे पोहोचणंही अवघड आहे. \n\nयुनिव्हर्सिटी ऑफ वेंस्टमिंस्टरच्या स्कूल ऑफ सोशल सायंसमधले प्राध्यापक दिब्येश आनंद म्हणतात, \"भारताच्या दृष्टीने ही विचित्र परिस्थिती आहे. आम्ही तुमच्याविरोधात तिबेटी नागरिकांचा वापर करू, हे भारताने चीनला स्पष्टपणे सांगितलं आहे. मात्र, भारत अधिकृतपणे हे बोलू शकत नाही.\"\n\nएसएफएफमधून निवृत्त झालेले जवान जांपा म्हणतात, \"भारतीय सैन्य जे करतं ते प्रत्येक काम आम्ही केलं आहे. मात्र, भारतीय सैन्याला जो मान-सन्मान आणि ओळख मिळते ते आम्हाला कधीही मिळालं नाही. हे मला बोचतं.\"\n\nभारताने एसएफएफचं अस्तित्व स्वीकारल्याने भारत आणि चीन यांच्या संबंधावर काय परिणाम होईल, हे सांगणं कठीण आहे. मात्र, या दोन देशांमधल्या वाढत्या तणावामुळे भारतात राहणारे 90 हजार तिबेटी नागरिक चिंतेत आहेत, एवढं मात्र खरं. \n\nयातल्या बहुतांश लोकांना अजूनही आपण तिबेटला परत जाऊ, अशी आशा आहे. मात्र, भारतालाही ते आता आपलं घरच मानतात. \n\nतेनजीन यांचे मेहुणे तुडूप ताशी म्हणतात, \"तेनजीन यांनी आमचे दोन देश - भारत आणि तिबेट - यांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, याचा आम्हाला अभिमान आहे.\" \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":"...णि फायनल असं स्वरुप होतं. \n\nब्रायन लारा आणि मर्व्हन डिल्लॉन या स्पर्धेत खेळले होते.\n\nखेळाडू कोण कोण होते?\n\nमहान फलंदाज ब्रायन लारासह न्यूझीलंडकडून ख्रिस केर्न्स, डॅरेल टफी, क्रेग मॅकमिलन, नॅथन अॅस्टल, लू विन्सेंट तर ऑस्ट्रेलियाकडून स्टुअर्ट लॉ, इयान हार्वे, मायकेल कॅस्प्रोविच, मॅथ्यू एलिएट हे खेळाडू सहभागी झाले होते.\n\nअँड्यू हॉल, इम्रान फरहात, रसेल अरनॉल्ड, मर्वन अट्टापटू, , इंझमाम उल हक, अब्दुल रझ्झाक, अझर मेहमूद, लान्स क्लुसनर हेही खेळले होते. \n\nभारतीय खेळाडूंमध्ये श्रीधरन श्रीराम, अंबाती राय... उर्वरित लेख लिहा:","targets":"द उल हसनला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. \n\nकपिल देव ढाका वॉरियर्सच्या खेळाडूंबरोबर\n\nगाशा का गुंडाळला? \n\n2008 मध्येच एप्रिल-मे महिन्यात बीसीसीआयने इंडियन प्रीमिअर लीगची सुरुवात केली. बीसीसीआयचं अपत्य असल्याने जगातले आणि भारताचे सगळे प्रमुख खेळाडू या लीगमध्ये सहभागी झाले. \n\nदेशभरातील आठ ठिकाणी मॅचेस खेळवण्यात आल्या. आयपीएलच्या प्रक्षेपण हक्कांसाठी सोनी समूहाने प्रचंड रक्कम मोजली. \n\nखेळाडूंना दीड महिना खेळून वर्षभराची पुंजी मिळवण्याचा मार्ग आयपीएलने सुकर करून दिला. आयपीएलनंतर पाच महिन्यांनंतर इंडियन क्रिकेट लीगचा दुसरा हंगाम झाला. \n\nमात्र या लीगच्या मॅचेसना एवढी गर्दी झाली नाही. आर्थिक पातळीवर लीग दुय्यमच राहिली. खेळाडूंना नेमके किती पैसे देण्यात आले तसंच प्रक्षेपण हक्कांतून, जाहिरातीद्वारे किती फायदा झाला ही आकडेवारी गुलदस्त्यात राहिली. \n\nपरिणाम\n\nनॅशनल क्रिकेट अकादमीच्या चेअरमनपदी असताना इंडियन क्रिकेट लीगमध्ये पद स्वीकारल्यामुळे टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव यांची एनसीएच्या चेअरमन पदावरून हकालपट्टी करण्यात आली.\n\nडोमेस्टिक स्पर्धात खेळणारे खेळाडू या लीगकडे आकर्षित होऊ नयेत म्हणून बीसीसीआयने स्थानिक क्रिकेटपटूंच्या मानधनात दुपट्टीने वाढ केली. \n\nसीसीआयचा पाठिंबा नसल्याने आयसीसीने या लीगला अधिकृत ठरवण्यास नकार दिला. मॅचेससाठी मैदान न मिळणं, स्टेट असोसिएशनला धमक्या अशा कारणांसाठी झी समूहाने बीसीसीआयविरुद्ध न्यायालयात दाद मागितली. निकाल त्यांच्या बाजूने लागलाही. \n\nमात्र बीसीसीआयचा मोठा पसारा लक्षात घेता त्यांचं फारसं नुकसान झालं नाही. या लीगच्या आक्रमणामुळे बीसीसीआयने सर्वशक्तीनिशी आयपीएल लाँच केलं आणि पुढं जे घडलं ते सर्वांसमक्ष आहे. \n\nअंबाती रायुडू ICL मध्ये खेळला, नंतर टीम इंडियासाठी खेळू शकला.\n\nअॅमेन्स्टी \n\nबीसीसीआयने या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा टीम इंडियासाठी तसंच डोमेस्टिक मॅचेससाठी संघनिवडीसाठी विचार होणार नाही हे स्पष्ट केलं होतं. \n\nलीगचं भवितव्य अंधारात जाईल असा दणका बीसीसीआयने दिला. बीसीसीआयने या लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंसाठी अॅमेनेस्टी जाहीर केली.\n\nसोप्या शब्दात सांगायचं तर जे खेळाडू या लीगमध्ये खेळत आहेत त्यांनी ते कायमस्वरुपी बंद करायचं. या लीगमध्ये फार पैसाही नाही आणि बीसीसीआयचा पाठिंबा नसल्याने भवितव्य अंधारमय असल्याने खेळाडूंनी लीग सोडायला सुरुवात केली आणि ही लीग गाळात..."} {"inputs":"...णि मोदी सरकारमध्ये चर्चेच्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये अद्यापही तोडगा निघू शकलेला नाही. \n\nकृषी कायदे रद्द करा. या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. गेले महिनाभर पंजाब-हरियाणाच्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला वेढा घातलाय. शेतकरी मागे हटण्यास अजिबात तयार नाहीत. \n\nदुसरीकडे, केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी 'कोणत्याही शक्तीचा दवाब आणि प्रभाव त्यांच्यावर चालणार नाही,' असं वक्तव्य केलंय. \n\nकाय म्हणाले केंद्रीय कृषीमंत्री ?\n\nदिल्लीत एका कार्यक्रमात बोलताना सरकार कृषी कायदे म... उर्वरित लेख लिहा:","targets":"या मागणीवर ठाम आहेत. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nइंडियन एक्सप्रेसशी बोलताना सिंघू बॉर्डरवर आंदोलन करणाऱ्या झमुरी किसान सभेचे महासचिव कुलवंत सिंह संधू म्हणाले, \"आम्ही चर्चेला जाऊ. पण, 26 डिसेंबरला सरकारला दिलेल्या पत्रातील मुद्यांप्रमाणे चर्चा होईल. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत अशी माहिती आम्ही सरकारला दिली आहे.\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nपंजाबमधील परिस्थिती\n\nदरम्यान पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी मोबाईल टॉवरची तोडफोड करण्यास सुरूवात केली आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील तिब्बी कलान परिसरात स्थानिकांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मोबाईल टॉवरची तोडफोड केली. \n\nइकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाबमध्ये 1500 पेक्षा जास्त मोबाईल टॉवरना नुकसान पोहोचवण्यात आलं आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदर सिंह यांनी राज्यात 1561 मोबाईल टॉवरच नुकसान झाल्याची माहिती दिली आहे. \n\nANI च्या माहितीप्रमाणे, \"पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मोबाईल टॉवरची तोडफोड करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.\"\n\nराजधानी दिल्लीली वेढा घालून बसलेले आंदोलनकर्ते शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये शेवटची चर्चा 8 डिसेंबरला झाली होती. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 13 शेतकरी संघटनांची भेट घेतली होती. \n\nकेंद्र सरकारने दिलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी फेटाळून लावला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...णि मोदींच्याही हातात नसेल. पुलवामानंतर जर भारताला दहशतवादावर चर्चा करायची असेल, तर आम्ही चर्चेसाठी तयार आहोत.\"\n\nशांततेचा प्रस्ताव\n\n\"आज आम्ही स्वसंरक्षणात हल्ले केले आहेत. जर आमच्यावर युद्ध लादलं गेलं तर तो आमचा नाइलाज असेल,\" असं पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका पत्रकार परिषदेत म्हणत भारतपुढे शांततेचा प्रस्ताव मांडला आहे.\n\n\"जंग मे किसी की जीत नही होती किसी की हार नही होती सिर्फ इंसानियत की हार होती है. आम्हाला युद्ध नकोय. दोन्हीकडच्या लोकांना शांततेत जगण्याचा अधिकार आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहतूक बंद करण्यात आली आहे.\n\nपण ही आपत्कालीन परिस्थिती नेमकी काय, हे त्यांनी अद्याप सांगितलेलं नाही. पण बडगाम जिल्ह्यातील अपघातानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.\n\nश्रीनगर, लेह आणि जम्मू विमानतळांवरील काही विमानं त्यांच्या उड्डाणाच्या ठिकाणी वळवण्यात आली आहे, असंही या अधिकाऱ्यांनी सागितलं.\n\nयाशिवाय, चंदिगड आणि अमृतसर विमानतळंसुद्धा बंद करण्यात आल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. पण चंदिगढ विमानतळावर \"सध्या तरी वाहतूक सुरळीत\" असल्याची माहिती बीबीसी पंजाबीला मिळाली आहे.\n\nभारतीय विमानाला मध्य काश्मीरमध्ये अपघात\n\nदरम्यान, मध्य काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात एका भारतीय विमानाचा आपघात झालेला आहे. यात दोन पायलट्सचा मृत्यू झाला आहे.\n\nगारेंड कलान गावात सकाळी 10.05 वाजता हा अपघात झाल्याचं भारतीय अधिकाऱ्यांनी PTI वृत्तसंस्थेला सांगितलं आहे.\n\nया लढाऊ जेटचे दोन तुकडे झाले आणि त्याने पेट घेतला, असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\n\n'पाकिस्तानने पाडली दोन भारतीय विमानं'\n\n\"पाकिस्तानी एअर फोर्सने आज सकाळी केलेल्या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय वायुसेनेने नियंत्रण रेषेचं (LoC) उल्लंघन केलं. पाकिस्तानी वायुदलाने पाकिस्तानी हवाईक्षेत्रात दोन भारतीय लढाऊ विमानं पाडली आहेत.\n\n\"त्यातलं एक विमान आझाद जम्मू-काश्मीरमध्ये (पाकिस्तान प्रशासित काश्मीर) पडलं तर दुसरं भारतीय काश्मीरमध्ये पडलं. एका भारतीय पायलटला अटक करण्यात आली आहे,\" असं पाकिस्तानी सुरक्षा दलाचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णि हे सगळं कशामुळं झालं असावं याचा विचार करू लागलो.\"\n\nस्थानिक प्रशासनानं दिलेल्या सूचनांनुसार सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या समितीनं गेल्या चौदा दिवसांत परदेश प्रवास करून आलेले रहिवासी आणि पाहुणे यांची माहिती पोलिसांना देणं आवश्यक आहे. पण विमान कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नियमांत स्पष्टता नाही. पण आमचं म्हणणं समजून न घेता तक्रारी झाल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे.\n\n\"मला इतकं निराश वाटलं,की मी माझं कर्तव्य केल्यावर आणि समाजाविषयीची जबाबदारी ओळखून वागल्यावरही मला माझ्याच इमारतीतल्या लोकांनी... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हीडिओ व्हायरल झाल्यावर कोलकाता पोलिसांनाही कारवाई केली आहे आणि तिला सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे.\n\nविमान कर्मचारी सुरक्षिततेची काळजी कशी घेतात?\n\nरविवारी जाहीर केलेल्या निवेदनातच एअर इंडियानं अशा वैश्विक साथीच्या संकटकाळात विमानांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोणती काळजी घ्यावी लागते, याविषयी माहिती दिली आहे.\n\n\"प्रभावित देशांतून आलेले कर्मचारी घरी विलगीकरणात राहतात किंवा तपासणीसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं जातं. आपलं कर्तव्य बजावणाऱ्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची सर्व काळजी आम्ही घेत असतो.\"\n\nएखाद्या विमानात कोव्हिड-19 चे संशयित रुग्ण असतील तर कर्मचारी संपूर्ण शरीर झाकणारा हॅजमट सूटही घालतात.\n\n\"अशा प्रसंगी देशाला मदत करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. परदेशातून आपल्या लोकांना परत आणण्यात आम्ही पहिला आणि मोठा वाटा उचलतो. एअर इंडिया सगळी खात्री करूनच आम्हाला अशा मोहिमानंवर पाठवते. कर्मचाऱ्यांना त्यासाठी योग्य ट्रेनिंग आणि घरी आल्यावर त्यांनी काय करायचं या नियमांची माहिती दिलेली असते आणि आम्ही ते सर्व नियम कटाक्षानं पळतो,\" एअर इंडियाच्या एका माजी पायलटनं नाव न घेण्याची विनंती करत हे सांगितलं. \n\nलक्षात ठेवण्यासारखी बाब म्हणजे एअर इंडिया आर्थिक संकटातून जाते आहे आणि तिच्या खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. पण देशातली सार्वजनिक मालकीची एकमेव विमानसेवा म्हणून एअर इंडियानं कोव्हिड-19 च्या साथीदरम्यान चीन, जपान, इटली, इराण आणि इतर ठिकाणी अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.\n\nयाआधीही अनेकदा एअर इंडियानं लोकांना सुरक्षित घरी आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 1991 साली आखाती देशांत युद्धादरम्यानच्या 'एअरलिफ्ट' वर तर एक बॉलिवुडपटही बनवण्यात आला आहे.\n\n2003चं इराक युद्ध असो, 2006 साली लेबनॉनमधलं युद्ध किंवा 2011 साली लिबियातलं युद्ध, अशा कठीण प्रसंगांत एअर इंडियानं भारतियांना सुखरूप मायदेशी आणलं आहे. \n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णिमा यांची इच्छा आहे.\n\n\"आम्ही पत्रकार असल्याने एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि समिटवरून सामाजिक आणि पर्यावरणीय मुद्द्यांवर लाइव्ह प्रक्षेपण करण्याचा आमचा मानस आहे,\" असं त्या सांगतात.\n\nमोहिमेदरम्यान आजारी पडल्यानं दोन वर्षांपूर्वी टीमच्या दुसऱ्या सदस्य कल्पना महाजन यांना एव्हरेस्ट चढाईची मोहीम अर्ध्यातच सोडावी लागली होती.\n\n\"प्रत्येक जण म्हणायचा की हे तुझं काम नाही. पण मी आशा सोडली नाही. माझ्या कुटुंबाला काही एक कल्पना न देता गेल्या वर्षी मी दुसऱ्या एका पर्वताची चढाई पूर्ण केली,\" त्या सांगतात. \"मला यश मिळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याबद्दल चिंताही व्यक्त केली जाऊ लागली आहे.\n\nजगातल्या सर्वांत मोठ्या शिखरावर चढाई करणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच विक्रमी संख्येने नेपाळी महिला गिर्यारोहक या वेळेस चढाईचा प्रयत्न करत आहेत.\n\nयंदाचा हंगाम नुकताच सुरू झाला असून मेच्या अखेरपर्यंत चालणार आहे. पर्यटन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बेस कॅम्पवर 350 गिर्यारोहक जमतील.\n\n'द हिमालयन डेटाबेस'नुसार, 2013च्या सीझनमध्ये 665 गिर्यारोहक हे एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले होते, ज्यात त्यांचा सहाय्यक स्टाफही होता. अत्यल्प अनुभव गाठीशी असणाऱ्या लोकांना जगातल्या सर्वोच्च ठिकाणी चढाई करण्यासाठी परवानगी दिली जावी का, असा वादाचा विषय यातून चर्चेत आला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णी महासभेत जोर धरू लागली. \n\nयावेळी भाजपचे नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी ऑटोक्ल्स्टर कोव्हिड केअर सेंटरमध्ये बेडसाठी एक लाख घेतल्याचं संभाषणाचं रेकॉर्डिंग सभेत सर्वाना ऐकवलं. \n\nते ऐकून सर्वच पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका ऑटो क्लस्टर आणि पद्मजा रुग्णालयाविरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. ऑटोक्लस्टरमधूनच सर्वात जास्त रेमडेसिव्हीर बाहेर गेल्याचे आरोपसुद्धा करण्यात आले आणि ऑटोक्लस्टरचं कंत्राट रद्द करावं, अशीही मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली. \n\n प्रकरणी स्पर्श संस्थेत काम... उर्वरित लेख लिहा:","targets":"क खबरदारी घेतली जाईल असं महापालिका आयुक्त राजेश पाटील बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. \n\nतसंच एखाद्या व्यक्तीने बेडसाठी पैसे मागितल्यास थेट पोलिसात तक्रार करा असं आवाहन सहायक पोलीस आयुक्त सागर कवडे यांनी नागरिकांना केलं आहे.\n\nसुरेखा वाबळे यांचे जावई अमोल थोरात यांना त्यावेळी त्यांच्या सासूबाईंचा जीव वाचवायचा होता. त्या हतबलतेतून एक लाख रुपये कसबे यांना दिले असा त्यांचा दावा आहे. मात्र पैसे मोजून देण्याच्या प्रवृत्तीला आळा बसायला हवा आणि त्यासाठी दोषींवर जास्तीत जास्त कडक कारवाई व्हावी आणि अशी वेळ कोणावरच येऊ नये असं ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. \n\n(शब्दांकन- रोहन नामजोशी) \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...णी वाहून आणतात.\n\nगावाच्या एका कडेला पक्क्या भितींच्या पत्रे टाकलेल्या दोन खोल्या. गेल्याच वर्षी घरकुलांतर्गत बांधकाम झालं. घरात एक बल्ब जमेल तेवढा उजेड पाडण्याचा प्रयत्न करत होता. सीताबाई पाण्याची खेप घेऊन आल्या तेव्हा, घरात त्यांचे पती रामराव घाटे होते.\n\n\"घर खुप लांब आहेत. त्यात दिवसाला सात-आठ हंडे पाणी प्यायला लागतं. उन्हाळ्यामध्ये पाण्यापायी हाल होतात. उन्हाचा त्रास होतो.\n\n\"पाणी खोल गेलं. विहीरीची दगडं उघडी पडलीत. दहा-बारा खेपा माराव्या लागतात. पाणी काढायला अवघड होतं.\n\n'उन्हाळ्यात पाण्यापायी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"न बोलत होत्या.\n\nऔरंगाबाद-सोलापूर हायवेवर पाचोड हे बाजारपेठेचं गाव आहे. इथून जवळचं आठ किलोमीटरवर लिंबगाव आहे. मुख्य रस्त्यापासून थोड्या आत गावाच्या सार्वजनिक विहीरीवर महिलांची झुंबड उडालेली होती. \n\nग्रामपंचायतीतर्फे इथून दूरवर असलेल्या विहीरीतून पाणी उपसा करून या विहीरीत सोडलं जातं. दीड-दोन दिवसांत जेवढं पाणी उपलब्ध होईल तेवढंच गावाला मिळणार.\n\nलिंबगावातील याच सार्वजनिक विहिरीवरून महिला पाणी भरतात.\n\nआम्ही इथं पोहोचलो तेव्हा सरकारी यंत्रणेची माणसं आली असावीत असं लोकांना वाटलं. त्यामुळे अनेकांनी गावाला टँकर सुरू करा, अशी मागणी करायला सुरुवात केली.\n\nविहीरीत पाणी नावाला. जेवढं खरडून काढता येईल, तेवढं पोहऱ्यात घेण्याचा प्रत्येकाचाच प्रयत्न. इथं आम्हाला मंगल पवार भेटल्या. त्यांच्या घरात आठ सदस्य.\n\nगावातच विटाच्या दोन खोल्या. बाजूलाच पत्र्याचं कूड. एका कोपऱ्यात काही दिवसांपूर्वीच सरकारी योजनेतून बांधलेलं संडास. मीटर न घेतल्यानं घरात वीज नाही.\n\nमंगल पवार\n\nअंगणात ठेवलेल्या ड्रममधील गढूळ पाणी परिस्थिती कथन करत होती.\n\nघराच्या आवारात गेल्या गेल्या \"तुमच्या देखत आडावरून आणलं. गाळून ठेवतो आणि तेच पाणी पितो. लहानग्यांनाही हेच पाजावं लागतं,\" असं म्हणत मंगल पवार यांनी ड्रमकडे बोट दाखवलं.\n\nसतत जड हंडे वाहून आणल्यानं त्या ओझ्यानं महिलांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. \n\n\"उन्हात पाय पोळतात. उन्हाचा फटका बसतो. त्रास किती सांगायचा तुम्हाला. सगळं अंग दुखतं. सकाळी उठलं की चालावंस वाटतं नाही.\n\n'एकाचवेळाला दोन-दोन भांडी डोक्यावर वाहून आणावी लागतात.'\n\n\"एकाच वेळेस दोन-दोन भांडी डोक्यावर वाहून आणावी लागतात. खराब पाणी असलं की लहान लेकरांना जुलाब, उल्टी सुरू होतात. पाण्याची सोयच नाही या गावात. सांगाल तेवढं कमी आहे,\" मंगलताई सांगत होत्या.\n\n\"दररोज सकाळी झाडाझूड झाली की पाण्याचे हंडे घेऊन बाहेर पडावं लागतं. घरात आठजण आहेत. या सगळ्यांसाठी मला एकटीला पाणी आणावं लागतं. \n\nहागणदारीमुक्त गावाअंतर्गत मंगल पवार यांच्या कुटुंबासाठी संडास मंजूर झाला. सहा महिन्यांपूर्वी संडास बांधण्यात आला.\n\n\"हे बाथरूम (सरकारी योजनेतून बांधून मिळालेलं संडास) मिळालं आम्हाला. आता सांगा त्याच्यासाठी पाणी कुठून आणणार. इथं प्यायला पाणी नाही अन् इतक्या लांबून आणलेलं पाणी बाथरूमला कसं वापरणार. गावातले भरपूर लोक बाहेरच जातात,\" अशी माहिती मंगल पवार यांनी दिली.\n\n\"जसं लग्न..."} {"inputs":"...णी सैन्याची प्रतिमा जबरदस्तीनं जमीन बळकावणारे आक्रमणकर्ते, अशी तयार केली गेल्याची टीका यावेळी करण्यात आली होती.\n\nफेसबुक आणि ट्विटरसारखे प्लॅटफॉर्म हे अशा नाराजांसाठी एक माध्यम असतं, ज्याद्वारे इतर नाराजांना शोधू शकतात आणि आपल्याला झालेला भ्रमनिरास शेअर करू शकतात.\n\n\"सोशल मीडियामुळं लोक चुकीच्या पद्धतीनं रंगवलेल्या गोष्टी पाहत आहेत. अनेक अफगाणी तरुण ट्रेंड पाहतायत आणि त्यातील चर्चेत सहभागी होत आहेत,\" असं वालिझादे सांगतात.\n\n\"आधी हिंदी सिनेमातील छोट्याशा उल्लेखानंही अफगाणिस्तानातील नागरिक आनंदी व्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू-मुस्लीम युद्धाबद्दल नाहीय. हा आक्रमणकर्त्याला रोखण्याबद्दल आहे. राज्य राखण्यासाठी लढलेल्या लढ्याबद्दल आहे आणि हीच या सिनेमाची मुख्य थीम आहे. अब्दालीनं आक्रमण केलं, मात्र त्याचवेळी आम्ही त्या पात्राची प्रतिष्ठाही राखली.\"\n\nजर अब्दालीची प्रतिमा नकारात्मक रंगवली जात असती तर आपण ती भूमिका स्वीकारलीच नसती, असं आश्वासन संजय दत्तने दिलं होतं. मात्र अफगाणी वाणिज्यदूत शरीफ यांना अजूनही या सिनेमामुळं होणाऱ्या संभाव्य नुकसानाबद्दल काळजी वाटते. \n\nप्रदर्शनाआधीच दोन्ही देशांमधील तज्ज्ञांच्या पॅनलनं या सिनेमाचं परीक्षण करावं, अशी इच्छा शरीफ यांनी व्यक्त केली होती.\n\nया सर्व टीकेबद्दल बीबीसीनं अभिनेता संजय दत्तच्या प्रतिक्रियेसाठी त्याच्याशी संपर्क साधला. मात्र, त्याच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळाला नाही.\n\nबॉलिवुडचे अफगाणी चाहते मात्र या सिनेमामुळं नाराज होण्याची शक्यता आहे.\n\nइतिहासात भारतीय सिनेमानं कायमच भारत-अफगाणिस्तान यांच्यातील संबंध मजबूत करण्याची भूमिका बजावलीय, असं अफगाणिस्तानच्या भारतातील माजी राजदूत डॉ. शायदा अब्दाली सांगतात.\n\n\"इतिहासातील एक महत्त्वाच्या घटनेबद्दल सांगताना, पानिपत सिनेमात सर्व तथ्यांना ध्यानात घेतलं असेल अशी आशा आहे,\" असंही डॉ. शायदा अब्दाली म्हणाल्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णीच्या विरोधात आहे,\" असं या संस्थेनं एक पत्रक काढून स्पष्ट केलंय. \n\nसरकारी आकडेवारीनुसार श्रीलंकेत एकूण 2529 नोंदणीकृत मशिदी आहेत. यापैकी 2435 मशिदी सुरू आहेत. याशिवाय नोंदणी न झालेल्याही अनेक मशिदी आहेत. यापैकी बऱ्याच मशिदींना आता टाळं ठोकण्यात आलंय.\n\nवहाबी मुस्लीम पंथाच्या अनुयायांमध्ये वाढ \n\nश्रीलंकेतल्या दक्षिण-पूर्व विद्यापीठातल्या समाजशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. रमीझ सांगतात, \"मशिदीचा वापर (बंद पडलेल्या मशिदी) वाचनालय, आरोग्यकेंद्र म्हणूनही करता येईल. मशिदी पाडण्याचा मार्ग स्वीकारला तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"िक ठिकाणांना लक्ष्य केलं होतं.\n\nडॉ. रमीझ सांगतात, \"आमच्याशी दुर्व्यवहार करण्यात येतो. काही दिवसांपूर्वी मी आणि इतर चौघे तुरुंगात असलेल्या आमच्या एका सहकाऱ्याला भेटायला गेलो होतो. आम्ही बाहेर पडताच एक व्यक्ती आमच्याशी भांडू लागला.\"\n\n\"तो ओरडला, की तुम्ही मुस्लिमांनी तुमच्या कारमध्ये बॉम्ब लपवले आहेत. काहीतरी अघटित घडण्याच्या शंकेने आम्ही तिथून निघालो.\"\n\nसामाजिक, राजकीय आणि धार्मिक माध्यमातून कट्टर इस्लामच्या आयात केलेल्या विचारसरणीचा सामना करण्याची गरज असल्याचं डॉ. रमीझ सांगतात.\n\nसामाजिक कार्यकर्ते मोहम्मद हिशाम\n\n\"बहुतांश लोकं कट्टरतावाद्यांशी (त्यांच्या विचारसरणीशी) सहमत नाहीत. गुन्हेगारांना शिक्षा व्हावी, यासाठी अनेक ठिकाणी सामान्य जनता पोलिसांना सहकार्य करत आहे.\"\n\nमोहम्मद हिशाम सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते सध्या आपला बराचसा वेळ कट्टरतावादाच्या उच्चाटनामध्ये घालवतात.\n\nते सांगतात, \"तरुण मंडळी गुगलवर सर्च करून, चॅट ग्रुप्सवरून आणि यू-ट्यूब व्हीडिओ बघून इस्लामची माहिती घेत आहेत. या सायबर स्पेसमध्ये कट्टरतावाद्यांचा भरणा आहे.\"\n\nत्यांच्या मते मशीद पाडणं ही एक महत्त्वपूर्ण आणि प्रतिकात्मक कृती आहे.\n\nते म्हणतात, \"खरंतर दहशतवादाशी सामना करण्याचा हा सर्वोत्तम सामूहिक प्रयत्न असल्याचं त्या भागातल्या मुस्लिमांना वाटतं.\"\n\nश्रीलंकेतल्या मुस्लिमांना कट्टरपंथीय होण्यापासून रोखण्याला प्राधान्य द्यायला हवं, हे कबूल करतानाच हिशाम सांगतात कुणीच द्वेषाची शिकवण देता कामा नये. तसंच सिंहला बौद्ध आणि हिंदू तामिळ यांच्यातल्या अतिरेकी घटकांनाही मोकळं रान मिळता कामा नये.\n\n\"मुस्लीम आहे म्हणून त्यांचा छळ झाला तर ते कट्टरतावादाचा मार्ग चोखाळतील.\"\n\nश्रीलंकेतील मुस्लिमांसमोर इतरंही आव्हानं\n\nदरम्यान, मुस्लीम असलेले एक मंत्री आणि दोन राज्यपाल यांना पदावरून पायउतार केलं नाही तर आमरण उपोषण करू, असा इशारा एका प्रभावशाली बौद्ध भिक्खूने दिल्याने श्रीलंकेत राजकीय तणाव वाढला होता.\n\nत्या तिघांनीही राजीनामे दिलेत. तसंच केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या इतर आठ मंत्र्यांनीही राजीनामे दिले आहेत.\n\nया कट्टरतावादाचा सामना करताना मुस्लिम बांधवांना इतरही अनेक आव्हानांचा सामना करावा लागतोय. तसंच अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यासाठी अल्पसंख्याक म्हणून त्यांना किंमतही मोजावी लागत आहे.\n\nमात्र, मादातुगामामधली परिस्थितीत सुधारत आहे.\n\nअकबर खान सांगतात, \"मशीद पाडल्यानंतर..."} {"inputs":"...णीनंतर जवळपास दोन वर्षं तुरुंगातही काढले. \n\nमात्र, सुरुवातीला त्यांची गणती बिहारच्या मोठ्या तरुण नेत्यांमध्ये होत नव्हती. \n\nरामविलास पासवान आणि नरेंद्र मोदी\n\nज्येष्ठ पत्रकार अरविंद मोहन सांगतात की, विद्यार्थी आंदोलन आणि जेपी आंदोलनादरम्यान लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, सुशीलकुमार मोदी, शिवानंद तिवारी, वशिष्ठ नारायण सिंह यासारख्या नेत्यांची नावं कानावर यायची. मात्र, रामविलास पासवान हे नाव 1977 च्या निवडणुकीनंतरच गाजलं. \n\nअरविंद मोहन सांगतात, \"पासवान यांचं नाव फारसं ऐकिवात नव्हतं. कारण 1974 च्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल तर त्या नेत्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. \n\nयाच ताकदीच्या बळावर त्यांनी 2000 साली संयुक्त जनता दलाची साथ सोडून स्वतःचा वेगळा पक्ष स्थापन केला - लोक जनशक्ती पार्टी.\n\nपाटण्यातले ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूरदेखील सांगतात की रामविलास पासवान त्यांच्या समाजाचे मोठे नेते म्हणून नावारूपास आले आणि याचा त्यांना फायदाही झाला. \n\nमणिकांत ठाकूर म्हणतात, \"बिहारमधल्या सर्व दलितांमध्ये पासवान जातीत सर्वाधिक आक्रमकता बघायला मिळते. एखाद्या परिसरात बऱ्याच दलित जातीचे लोक असतील आणि त्यात पासवानही असेल तर वर्चस्व पासवानांचं असतं. याचा रामविलास पासवान यांनाही फायदा झाला आणि त्यांच्या पक्षाचा विस्तारही झाला.\"\n\nमात्र, रामविलास पासवान यांनी दलितांसाठी काय केलं?\n\nअरविंद मोहन सांगतात की रामविलास पासवान यांनी बहुजन समाज पक्ष किंवा आंबेडकरांप्रमाणे दलितांसाठी कधीच आंदोलन केलं नाही. मात्र, राज्यघटनेने दलितांना जे अधिकार दिलेत त्यावर गदा येत असेल तर त्यासंबंधी पासवान आक्रमकपणे बोलायचे. \n\nअरविंद मोहन सांगतात, \"राज्यघटनेत असेलल्या कायद्यांना कायम राखणं, हादेखील दलित राजकारणाचा महत्त्वाचा भाग आहे. रामविलासजींसारख्या नेत्यांची उपस्थिती यासाठी महत्त्वाची असते. या मुद्द्यावरून कधी त्यांनी आंदोलन केलं किंवा सरकारमधून बाहेर पडले, असं कधीच झालं नाही. मात्र, संधी मिळाल्यावर त्यावर बोलायचे.\"\n\nपासवान दलितांमधले सर्वाधिक यशस्वी नेते असल्याचं सांगत मोहन म्हणतात, \"बहुजन समाज पक्षाचा वेगाने उत्कर्ष झाला. दलितांच्या आयुष्यावरही त्याचा मोठा परिणाम झाला. मात्र, पुढे हा पक्ष भ्रष्टाचारात अडकला आणि जातीय द्वेषाला खतपाणी घातलं. पासवानांच्या राजकारणात असं कधीच घडलं नाही.\"\n\nकाम करणारे मंत्री\n\nरामविलास पासवान यांना पहिल्यांदा मंत्रिपद मिळालं ते व्ही. पी. सिंह यांच्या सरकारमध्ये. या सरकारमध्ये ते कामगार मंत्री होते. त्यानंतर पुढे वेगवेगळ्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे, खणिकर्म, रसायन आणि उर्वरक, ग्राहक आणि खाद्य यासारख्या वेगवेगळ्या मंत्रालयाची जबाबदारी पार पाडली. \n\nरेल्वे मंत्री असताना त्यांनी बिहारमधल्या आपल्या हाजीपूर मतदारसंघात रेल्वेचं प्रादेशिक कार्यालय स्थापन केलं. \n\nमणिकांत ठाकूर सांगतात की यात पासवान यांचं मोठं योगदान होतं आणि अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कसं काम करून घ्यायचं, याची त्यांना चांगलीच जाण होती. \n\nरामविलास पासवान\n\nते म्हणतात, \"रामविलास पासवान..."} {"inputs":"...णुकीएवढी कामगिरी केली. मजबूत विरोधी पक्ष गरजेचा होता. जनतेनं दाखवून दिलं'.\n\nमुख्यमंत्री एकटे पडलेत?\n\n2014 आणि 2019 मधल्या राज्याच्या नेतृत्वात काय फरक आहे याबद्दल विचारलं असता राऊत म्हणाले, \"2014 मध्ये भाजपची मजबूत फळी होती. आज मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती एकनाथ खडसे, विनोद तावडे, आशिष शेलार असं कुणीच दिसत नाहीये. राजकारणात असं होऊ नये, मुख्यमंत्री एकटे पडलेले दिसतात. आहेत ते शांतपणे बसले आहेत. मोदींबरोबर शहा आहेत.\"\n\n\"प्रमुख माणसाच्या भोवती चार विश्वासू माणसं असतात. आज समोर तसं दिसत नाही. भाजप प... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे मित्रच आहेत आणि आमची मैत्री कायम राहील असं त्यांनी एबीपीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. \n\nशिवसेनेचं दबावतंत्र?\n\nशिवसेनेनं भाजप नेतृत्वाबाबत असं वक्तव्य का केलं असावं याबाबत राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सांगतात हा \"शिवसेनेचा दबावतंत्राचा भाग असू शकतो. फडणवीस आणि त्यांची टीम अपयशी ठरली असं दिल्लीतल्या नेतृत्वाला वाटावं जेणेकरून वाटाघाटींना गती येईल असाही त्यामागे हेतू असू शकतो.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णून करत.\n\nलढवय्या बाणा\n\nअशा अनेक घटना ममता बॅनर्जींच्या आजवरच्या राजकीय कारकीर्दीमध्ये पाहायला मिळतात. मग तो 1990 मध्ये सीपीएमचा कार्यकर्ता लालू आलमने केलेला जीवघेणा हल्ला असो किंवा मग सिंगूरमध्ये येऊ घातलेल्या टाटांच्या प्रकल्पासाठीच्या जमीन अधिग्रहणाविरोधातलं 26 दिवसांचं उपोषण असो.\n\nया प्रत्येक घटना त्यांच्या राजकीय कारकीर्दीला वेगळं वळण देणाऱ्या ठरल्या. \n\n16 ऑगस्ट 1990. काँग्रेसने बंगाल बंदची हाक दिली होती. या दरम्यान लालू आलम या सीपीएम कार्यकर्त्यांने ममतांच्या डोक्यावर काठीने वार केला होता.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ममता बॅनर्जींसोबत जमीन अधिग्रहणाबद्दल चर्चा झाल्यानंतर पत्रकार परिषेदमध्ये ज्योती बसू, 2007\n\nममतांचं असं जमिनीवर असणं हीच त्यांची सगळ्यात मोठी खासियत असल्याचं प्राध्यापक पाल सांगतात. मग ते सिंगूरमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ धरणं आंदोलन आणि आमरण उपोषण असो किंवा मग नंदीग्राममध्ये पोलिसांच्या गोळ्यांना बळी पडलेल्या लोकांच्या हक्कांसाठीची लढाई असो. ममतांनी कायम मैदानात उतरून लढा दिलाय. \n\nरस्त्यापासून ते सचिवालयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास\n\nतृणमूल काँग्रेसची निर्मिती होण्याआधीपासूनच्या काळापासून ममता बॅनर्जींचं राजकारण जवळून पाहणारे आणि त्याचं वार्तांकन करणारे ज्येष्ठ पत्रकार तापस मुखर्जी सांगतात, \"पुन्हा-पुन्हा कोसळूनही पुन्हा उभं राहणं हा ममतांचा स्वभाव आहे. सध्या राजकारणात असणाऱ्या इतर कोणत्याही नेत्यामध्ये ही वृत्ती पहायला मिळत नाही. हार झाल्यामुळे घाबरून जाण्याऐवजी त्या दुप्पट शक्ती आणि उत्साहानिशी आपल्या ध्येयाकडे वाटचाल करायला लागतात.\"\n\n2006च्या विधानसभा निवडणुकांचं उदाहरण मुखर्जी यासाठी देतात. त्यावेळी ममतांचा पक्ष सत्तेत येणार असं मीडियापासून ते राजकारण्यांपर्यंत सगळ्यांनाच वाटलं होतं. \n\nखुद्द ममतांनी मेदिनीपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना आता पुढची भेट रायटर्स बिल्डिंगमध्ये होईल असं दोन बोटं उंचावत विजयाची खूण करत म्हटलं होतं. पण पक्षाच्या प्रचारसभांना मोठी गर्दी होऊनही पक्षाला ते यश मिळालं नाही. \n\nडाव्या पक्षांनी 'सायंटिफिक रिगिंग' केल्याचा आरोप तेव्हा ममतांनी केला होता. त्याच दिवसापासून त्या 2011च्या निवडणुकांच्या तयारीला लागल्या. काही काळानेच सरकारने नंदीग्राम आणि सिंगूरमधल्या जमीन अधिग्रहणाबद्दल घेतलेल्या निर्णयांमुळे ममतांना एक मोठा मुद्दा मिळाला. \n\nमुखर्जी सांगतात, \"2004च्या लोकसभा निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसच्या एकमेव खासदार होत्या. पण 2009 मध्ये त्यांनी पक्षाच्या खासदारांची संख्या 19पर्यंत नेली.\"\n\nकाँग्रेसमधले अहंकाराचे वाद आणि वैचारिक मतभेदांनंतर ममता बॅनर्जींनी वेगळं होत नवीन पक्ष स्थापन केला आणि राज्यात वर्षानुवर्षं पाळमुळं रोवून असलेल्या डाव्या सरकारला केवळ 13 वर्षांमध्येच चितपट करत रस्त्यावरच्या आंदोलनांपासून सचिवालयामध्ये पोहोचण्याची किमया केली. ही गोष्ट फारशी पहायला मिळत नसल्याचं त्यांचे विरोधकही मान्य करतात.\n\nममता बॅनर्जी खंबीर असल्याचं त्यांना प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाच्या..."} {"inputs":"...णून मला मशिदीत कशी वागणूक मिळेल? भारतात अनेक ठिकाणी महिलांना धार्मिक स्थळी एकतर प्रवेश नसतो किंवा त्यांच्यावर अनेक बंधनं येतात. \n\nपण हलाई मेमन मशिदीत आम्हा सर्वांचंच उत्साहानं स्वागत करण्यात आलं. मशिदीतल्या वेगवेगळ्या प्रथांची आणि त्यामागच्या कारणांची माहिती देण्यात आली. \n\nमशिदीत प्रवेश केल्यावर चपला काढून ठेवाव्या लागतात. भारतातील अन्य धर्मांप्रमाणेच इस्लाममध्येही प्रार्थनेआधी स्वतःला शुद्ध करणं महत्त्वाचं असतं. \n\nशुभम कांबळे\n\nत्यासाठी मशिदीत पाण्याची सोय केलेली असते. तिथं हातपाय, चेहरा स्वच्छ ... उर्वरित लेख लिहा:","targets":"जसं त्यांनी एक सत्र घेतलं, तसं अजून एकदा परत घ्यावं. खोटं काय आहे नि खरं काय आहे, हे लोकांना कळेल. माणसं स्वतः बघत नाहीत तोवर विश्वास नाही ठेवणार. आपण नेहमी एकमेकांना दोष देतो हे चांगलं की वाईट हे त्यांना समजून जाईल. सगळ्यांच्या मनातला तिरस्कार दूर होईल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...णून वेगळं काढण्याचा हा प्रकार असल्याचं काहींना वाटतं. \n\nयाबाबतही वादविवाद होताना दिसतो. पुरुष हा लैंगिक अत्याचाराचा बळी ठरतो, अशा प्रकरणांमध्ये सध्याचे कायदे उपयुक्त असे नाहीत, असंही लोकांना वाटतं. \n\nपुरुषांकडून पुरुषांवर लैंगिक अत्याचार होणं यांसारखे प्रकार 2015 मध्येच बेकायदेशीर असल्याचं सांगण्यात आलं होतं. \n\nतरूणांवर दडपण\n\nतरूणांवरचं दडपण कमी करण्यासाठी बनवण्यात आलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत. \n\nएकट्या राहण्याऱ्या व्यक्तींना भाड्यात सूट, चीनच्या 996 पॉलिसीनुसार काम करणाऱ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...णूवरील उपचार म्हणून या औषधांचीही बरीच चर्चा झाली होती. विशेषतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर. शिवाय, प्रयोगशाळेतल्या सुरुवातीच्या चाचण्यांमध्येदेखील ही औषधं कोरोना विषाणूला आळा घालत असल्याचं आढळलं होतं. \n\nमात्र, हायड्रोक्सीक्लोरोक्वीन हे औषध कोव्हिड-19 आजारावर उपचार म्हणून योग्य नसल्याचं यूकेच्या रिकव्हरी ट्रायलमध्ये सिद्ध झालं. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनेदेखील या औषधांवर सुरू असलेली चाचणी थांबवली होती. \n\nप्लाझ्मा थेरपी उपयोगी आहे का?\n\nजे रुग्ण एखाद्या संसर्गाची लागण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी तयार नाही. \n\nउपचाराची गरज का आहे?\n\nउपचार का गरजेचा आहे, याचं सर्वात स्वाभाविक उत्तर म्हणजे प्राण वाचवण्यासाठी. मात्र, आणखीही काही कारणं सांगायची झाल्यास लॉकडाऊन, सोशल डिस्टन्सिंग यासारखी जी बंधनं सध्या कोरोनामुळे ओढावली आहेत ती दूर करण्यासाठीसुद्धा कोव्हिड-19 आजारावर प्रभावी ठरणारं औषध किंवा लस लवकरात लवकर शोधून काढणं गरजेचं आहे. \n\nया आजारावर प्रभावी औषध सापडल्यास तो फारसा गंभीर आजार राहाणार नाही. त्याची गणती सामान्य आजारांमध्ये केली जाईल. \n\nजर उपचारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडणार नसेल तर अतिदक्षता विभागावर ताण येणार नाही. शिवाय, लोकांच्या आयुष्यांवर फार कठोर निर्बंध लादण्याचीही गरज भासणार नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...णेकरून जगात कुठेही काही अपघात घडला तर त्याठिकाणी जाऊन या पथकांना काम करता यावं.\n\nप्रशिक्षणादरम्यान जवानांना आरोग्यविषयक, पूरपरिस्थिती किंवा पाण्याशी संबंधित कुठलीही आपत्ती, पर्वतांमधील लोकांच्या बचावार्थ, उंच इमारतींतील बचावकार्य, मानवी तसंच प्राण्याच्या मृतदेहांचं व्यवस्थान आणि गरज भासल्यास विल्हेवाट लावणे, रासायनिक, जैविक आण्विक आणि किरणोत्सारी आपत्तींसाठी विशेष प्रशिक्षण देण्याचं काम केलं जातं.\n\n6. जनजागृती कार्यक्रम\n\nमात्र NDRFचं काम केवळ दुर्घटनेतून लोकांना वाचवणं इतकंच नाही, तर लोकांना एखा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ण्यांपासून काहीवेळा प्रवाशांकडून मारल्या जाणाऱ्या धक्क्याबाबातही सांगितलं. \n\n\"एक पुरुष मला म्हणाला की मी सुंदर दिसते. परंतु दुसरं ड्रिंक अपेक्षेप्रमाणे चटकन न आणल्यानं तो संतुष्ट नव्हता,\" असं जेड सांगतात.\n\n\"जर आम्ही बाहुलीसारख्याच दिसत असू तर वेळ पडली तर आम्ही त्यांच्या मदतीला धावून जाऊ शकतो अशी अपेक्षा प्रवाशांनी कशी काय करावी,\" असा प्रश्न त्यांना पडतो. \n\nबीबीसी कॅपिटलला ई-मेलवर पाठवलेल्या निवेदनात व्हर्जिन अॅटलांटिकचे प्रवक्ते म्हणतात, \"त्यांची एअरलाईन केबिन क्रू सोबत आक्षेपार्ह वर्तन सहन करत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा म्हणतात.\n\n\"मी उगाच प्रतिक्रिया देतं आहे आणि प्रकरण ताणलं जात आहे याची जाणीव मला करून देण्यात आली. मात्र मी बऱ्यापैकी कणखर आणि निर्भीड आहे,\" असं त्या सांगतात. या घटनेच्या वेळी त्या २२ वर्षांच्या होत्या.\n\n\"कुणीही स्पर्श केला तर गप्प बसणारी मी नव्हते, म्हणून खर्च आणि लागणाऱ्या वेळेची पर्वा न करता विमानतळ पोलिसांना बोलावण्याचा मी आग्रह धरला,\" असे मॅकल म्हणतात.\n\nचेंबर्स सांगतात की गंभीर गुन्हेगारी वर्तनाच्या प्रकरणात एखादं उड्डाण थांबवलं जाऊ शकतं आणि सर्व प्रवाशांना खाली उतरवणं आवश्यक ठरतं. विलंब आणि औपचारिक तक्रार दाखल करण्यासाठीची अंतर्गत प्रक्रिया यामुळे लोक बोलणं टाळतात. मात्र, ड्रेस कोडबद्दल केबिन क्रू बोलू लागले आहेत. \n\nकामकाजाच्या ठिकाणी ड्रेस कोड आणि कर्मचाऱ्यांचं दिसणं यावर लंडनच्या किंग्ज कॉलेजनं अकॅस (अॅडव्हायजरी, कन्सिलिएशन अॅन्ड अॅर्बिट्रेशन सर्व्हिस) साठी एक संशोधन केलं आहे. त्यात केबिन क्रूनं दिलेली माहितीही समाविष्ट आहे.\n\nड्रेस कोडबद्दल थोड्या लवचिक धोरणाची कर्मचाऱ्यांना अपेक्षा असते असं या संशोधनातून दिसून आलं आहे. हे विमान कंपन्यांच्या काटेकोर मानकांच्या विरोधात आहे. तसंच कर्मचाऱ्यांचं दिसणं आणि ड्रेस कोडपलीकडे बाह्यरूप व्यवस्थापनाबाबत त्यांच्या मतांच्याही विरोधात असल्याचं या अहवालात नमूद आहे.\n\nएक्सपर्ट एचआर यांनी २०१५मध्ये ड्रेसकोडबाबत तयार केलेल्या अहवालात असं दिसून आलं आहे की सर्वेक्षण केलेल्या संस्थांपैकी निम्म्या संस्थाना कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या ड्रेस कोडबाबत तक्रारी आल्या होत्या. \n\nहिल्स न घातल्यामुळे एका रिसेप्शनिस्टला घरी पाठवण्यासारख्या अनेक हाय-प्रोफाईल प्रकरणांनंतर, यापुढे विमान उद्योगातल्या ड्रेस कोडपुढे मोठी आव्हानं उभी राहतील, असं एचआर एक्सपर्ट्सना वाटतं.\n\nया क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना वजनाची काळजी घ्यावी लागते असं मारिसा मॅकल सांगतात.\n\n\" महिलांसाठीचे विशेष ड्रेस कोड हे कामकाजाच्या ठिकाणी महिला आणि पुरुषांकडे कसं पाहिलं जातं याबद्दल संदेश देतात, जी त्यांच्या जॉबची गरज क्वचितच असते,\" असं व्यवसायिक मानोविकारतज्ज्ञ आणि लीड्स युनिव्हर्सिटी बिझिनेस स्कूलच्या प्राध्यापक बीन्ना कॅन्डोला म्हणतात.\n\n\"अंगप्रदर्शन करणारे गणवेष काही ग्राहकांना गैरवर्तनासाठी उत्तेजित करतात. ग्राहकांची अशी सबब आपण स्वीकारू नये,\" असं कॅन्डोला यांचं म्हणणं आहे.\n\nरोजगार कायदेविषयक कंपनी इएलएएस ग्रूपशी संलग्न..."} {"inputs":"...ण्याची आवश्यकता डॉ. सिंग यांनी व्यक्त केली.\n\n\"गेल्या वर्षभरात इतर शहरात राहणाऱ्या आपल्या मुलांना अनेक पालकांनी पाहिलं नाहीय, नातवंडांना आजोबांनी पाहिलं नाहीय, शाळेत मुलांना शिक्षकांनी पाहिलं नाही, अनेकांनी या साथीत आपला जीव गमावला, लाखो लोंना पुन्हा गरिबीच्या खाईत लोटलं गेलंय,\" असं डॉ. मनमोहन सिंह यांनी पत्रात म्हटलंय.\n\nएकीकडे देशातली चिंता व्यक्त करतानाच, डॉ. मनमोहन सिंग यांनी पुढे म्हटलंय की, या आरोग्य संकटाशी लढण्यासाठी मी काही सूचना देऊ इच्छित आहे.\n\nडॉ. मनमोहन सिंग यांनी कोणते 5 सल्ले दिलेत?... उर्वरित लेख लिहा:","targets":", युरोपियन मेडिकल एजन्सी किंवा USFDA यांनी मंजुरी दिलेल्या लशीच्या आयातीसाठी परवानगी दिली पाहिजे. \n\nआपण एका अभूतपूर्व आणीबाणीचा परिस्थितीचा सामना करत आहोत. आपत्कालीन स्थितीत लशींच्या आयातीवर सवलत द्यावी. ही सवलत काही काळासाठीच असावी. यादरम्यान भारतातील ट्रायल्स पूर्ण होतील. या लशी घेणाऱ्यांना इशारा दिला जाऊ शकतो की, परदेशी प्राधिकरणानं या लशीला मंजुरी दिलीय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ण्याची खेळी खेळली गेली. त्याचा फटका युतीला बसला,\" असं पुण्यनगरीचे निवासी संपादक अशोक घोरपडे यांना वाटतं. \n\n चौगले यांनीही बंडखोरी झाली नसती तर जिल्ह्यात वेगळं चित्र असतं असं म्हटलं. \n\n\"चंद्रकात पाटील कोथरूडमध्ये गेल्याने त्यांना इथं लक्ष देता आलं नाही. शिवसेनेबाबत बऱ्याच ठिकाणी नाराजी होती. शिवसेनेच्या जागा कमी करण्याची रणनीती भाजपने आखली होती. त्यामुळं जिल्ह्यात सेना भाजपची पडझड झाली,\" असं चौगले यांना वाटतं.\n\nसेना-भाजपकडे सत्ता असताना अपयश का?\n\n\"गेली पाच वर्ष राज्यात युतीची सत्ता आहे. कोल्हापू... उर्वरित लेख लिहा:","targets":"फायदा हा कॉग्रेस आणि राष्ट्रवादीला झाला. थोडक्यात काय तर भाजप आणि सेनेची एकजुटीने मदत झाली नाही. त्याउलट आघाडी मात्र उमेदवार निवडून आणण्यासाठी एकजुटीने लढले. त्यामुळं त्यांना चांगलं यश मिळालं. मात्र भाजप शिवसेनेत एकजूट नव्हती,\" असं घोरपडे यांनी म्हटलं.\n\n\"महाराष्ट्रात कॉग्रेसच्या नेत्यांनी ही निवडणूक गांभीर्याने घेतली नाही. मोजक्या जागा निवडून येतील त्याव्यतिरिक्त पराभवच पदरी येईल त्यामुळं तिथं ताकद खर्ची करायची नाही अशी मानसिकता कॉग्रेसची होती. जर प्रियांका किंवा राहुल यांनी महाराष्ट्रात एखादी सभा घेतली असती तर आज खूप वेगळ चित्र असतं. सतेज पाटील यांनी शेवटच्या क्षणी चंद्रकांत जाधव यांना उमेदवारी दिली त्यामुळं कॉग्रेसच्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. तर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या यशाचं श्रेय हे हसन मुश्रीफ यांना जातं,\" असंही घोरपडे यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ण्याची. \n\nबिहारमध्ये नितीश कुमार अस्वस्थ आहेत. स्वत:ला बिहारपुरतं मर्यादित ठेवावं की दिल्लीचा विचार करावा, अशा द्विधा मानसिकतेत ते आहेत. या चित्राची दुसरी बाजूही आहे. \n\nराज्याराज्यांत काय परिस्थिती?\n\nकाँग्रेस आणि चंद्राबाबू नायडू यांचे विरोधक भाजप आणि तेलंगना राष्ट्र समिती सध्या एकमेकांसमोर मैत्रीचा हात पुढे करत आहे. इथं हे लक्षात घ्यायला हवं की चंद्रशेखर राव हे भाजप विरोधातील संभाव्य फेडरल फ्रंटचे नेते होणार होते. \n\nओडिशात मात्र नवीन पटनायक यांना मुख्यमंत्रीपदावरून पदावरून हटवणं या निवडणुकीत तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या 2 दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत विचार होईल. भाजपसमोर आव्हानं आहेतच पण संधीही आहे. \n\nउज्ज्वला, जनधन, विमा योजना, शौचालय, पंतप्रधान आवास योजना, सौभाग्य, पीक विमा योजना, पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ आणि इतर केंद्रीय योजनांमधील कामावर भाजप जोर देऊ शकतं. \n\nकार्यकारिणीच्या बैठकीत या योजनांच्या लाभार्थ्यांना पक्षाशी जोडण्यासाठी कार्यक्रम हाती घेतला जाईल. या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी घेऊन या, असं सर्व राज्यांचे मुख्यमंत्री\/ उपमुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलं आहे. \n\nही यादी बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांना वाटली जाईल. या सर्वांशिवाय भाजपजवळ मोदींसारखा हुकमी एक्का आहे. \n\nआपल्या आश्वासनांवर मोदी पूर्णत: खरे उतरले नसले तरी त्यांची लोकप्रियता फार कमी झालेली नाही. यातच त्यांच्यासाठी जमेची बाजू म्हणजे निवडणुकीच्या मैदानात त्यांच्यासमोर नेतृत्व नसलेला आणि विस्कळीत विरोधी पक्ष आहे.\n\nहे वाचंलत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ण्याचीही अडचण असते. भारतीय विद्यार्थ्यांची संख्या कमी झाल्यावर स्थानिक लोकही त्रास देतात. \n\nइथे जवळपास 1000 भारतीय विद्यार्थी आहेत. पण त्यांची संख्या कमी झाली की बाहेर गेल्यावर आमचे मोबाईल्स, पाकिट हिसकावून घेतलं जाण्याचा धोका वाढतो. \n\nभाषेची अडचण तर आधीपासून आहेच. इथे लोकं रशियन भाषेत बोलतात. मीही थोडीफार रशियन भाषा शिकलोय. \n\nमी नीट ( NEET) परीक्षेत पात्र ठरू शकलो नाही. माझा दादा मोतीहारीमध्ये शिकत होता. त्याच मोतीहारीमधला एक मुलगा इथे शिक्षण घेत होता. मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडिया (MCI)च्या ऑफिसमध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेसला उत्तर प्रदेशच्या स्थानिक निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा पराभवाची चव चाखावी लागली.\n\n'काँग्रेसने ही निवडणूक गांभीर्यानेच लढवली होती. 2019च्या निवडणुकांच्या आधी राज्यातली आपली ताकद आजमावण्याचा प्रयत्न त्यांनी केला,' असं सुनीता अॅरॉन यांनी सांगितलं.\n\nमतदानाला लोकांनी भरभरून प्रतिसाद देऊनही काँग्रेसला फार फायदा झाला नाही.\n\nया वेळी काँग्रेस 16 पैकी किमान दोन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला ठसा उमटवेल, असं निरीक्षण राजकीय अभ्यासक व्यक्त करत होते. \n\nप्रत्यक्षात मात्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाम नक्कीच होईल, असा अंदाज प्रियदर्शी यांनी व्यक्त केला.\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ण्यात आलं होतं.\n\nसरकारी वेबसाईटनुसार डिसेंबर 2019 मध्ये पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमध्ये तब्बल 3,800 कोटी रुपये होते. \n\nत्यामुळेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी PM CARES फंडमधली रक्कम ही पंतप्रधान राष्ट्रीय मदतनिधीमध्ये ट्रान्सफर करण्याची मागणी केली आहे. \n\nतत्कालीन पंतप्रधान पंडीत नेहरूंनी 1948 मध्ये राष्ट्रीय मदतनिधीची स्थापना केली तेव्हा त्याच्या व्यवस्थापन कमिटीमध्ये पंतप्रधान, उपपंतप्रधान, अर्थमंत्री, टाटा ट्रस्टचा एक प्रतिनिधी, व्यापार आणि उद्योगक्षेत्रातला एक प्रतिनिधी आणि काँग्रेस अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कम नक्कीच वाढली असेल. पण हा नेमका आकडा सांगायला केंद्र सरकारने नकार दिलाय. \n\nपर्यावरणवादी कार्यकर्ते विक्रांत तोंगड यांनी याबाबत RTI अंतर्गत एक याचिका दाखल केली होती, पण त्याला उत्तर देताना पंतप्रधान कार्यालयाने सुप्रीम कोर्टाच्या 2011 च्या निकालाचा दाखला देत \"अशा RTI ना उत्तर देणं व्यवहार्य नसून अशा छोट्यामोठ्या कामांमुळे सरकारची कार्यक्षमता कमी होते,\" असं उत्तर दिलं. त्यामुळे PM CARES फंड हा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. \n\nपण बीबीसीशी बोलताना भाजप नेते नलिन कोहली यांनी म्हटलं, \"या मुद्यावरून राजकारण करण्याची आवश्यकता नाही. सरकार वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी फंडची स्थापना करतं. यासंदर्भात अहवाल कॅगला दिला जातो. सगळं काही नियमांच्या अखत्यारीत राहून केलं जात आहे.\"\n\nPM CARES च्या वेबसाईटनुसार, एकापेक्षा जास्त पात्र आणि स्वतंत्र ऑडिटर्सकडून या फंडचं ऑडिट केलं जाईल आणि या फंडाचे विश्वस्त या ऑडिटर्सची नेमणूक करतील. \n\nराज्यात अडकलेल्या लोकांसाठी मोफत एसटी सेवा पुरवण्यात येणार आहे.\n\nयातील वादाचा तिसरा मुद्दा आहे तो CSR कायद्याचा. कंपन्यांना आपल्या एकूण उत्पन्नाचा 2 टक्के भाग Corporate Social Responsibility म्हणून सामाजिक हितासाठी खर्च करणं बंधनकारक असतं. त्याच अंतर्गत आता अनेक कंपन्यांनी PM CARES मध्ये मोठमोठ्या देणग्या दिल्या आहेत, कारण PM CARES फंड हा CSR अंतर्गत येतो. \n\nPM CARES फंडसारखीच अनेक राज्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचीही स्थापना केलीये. पण राज्य सरकारांचे मदत निधी हे मात्र सरकारने CSR च्या फायद्याच्या वगळले आहेत. आणि यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असाही एक वाद उभा राहिलाय. \n\nमहाराष्ट्र सरकारमधील काँग्रेसच्या मंत्र्यांनी मोदी सरकार सर्व मदतनिधी आपल्याकडे ओढून राज्य सरकारांना कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केलाय.\n\nपण PM Cares Fund मधला हा पैसा नेमका वापरला कुठे जातोय. यासंदर्भात सरकारनं अधिकृत माहिती दिलेली नाही. देशात स्थलांतरितांचा प्रश्न ऐरणीवर असताना, त्यांना आपापल्या गावी पायी चालत जावं लागत असताना सरकार हा पैसा वापरून या सर्व गरजूंना मोफत सुविधा उपलब्ध करून का देत नाहीये असाही प्रश्न आता विचारला जातोय. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता..."} {"inputs":"...ण्यात आली होती. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयानं निर्णय सुनावत खटला चालवण्यास मंजुरी दिली.\n\n'सेटबॅक' ची शक्यता नाही\n\nभाजपचे नेते मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांच्या बचावासाठी समोर आले आहेत. मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायाय़लयाचा दणका, त्यांच्यावर खटला चालवला जाणार यांवर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. यात मुख्यमंत्र्यांना कोणताही 'सेटबॅक' किंवा राजकीय धक्का नाही. त्याच बरोबर मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या निवडणुकीव... उर्वरित लेख लिहा:","targets":"लयाच्या लेटर हेड वर दिल्याने आचारसंहितेचा भंग झाल्याचीही तक्रार उईके यांनी केली आहे. \n\nदरम्यान, नागपूरातील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन मुन यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदार संघात मुख्यमंत्री कार्यालयाच्या लेटरहेड वर मतदारांना पत्र लिहून मतं मागितल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. \n\nमुख्यमंत्र्यांचे वकील उदय डबाले यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितले, की उईकेंनी नमूद केलेल्या दोन्ही एफआयआर मदनलाल पराते या व्यक्तीनं दाखल केल्या होत्या. त्यातील एक तक्रार स्वत: पराते यांनी परत घेतली तर दुसरी सेशन्स कोर्टाने फेटाळली. शिवाय त्याला हायकोर्टात आव्हानही देण्यात आले नाही. या आदेशाचे आणि इतर तक्रारींची माहिती मुख्यमंत्र्यांच्या आज दाखल होत असलेल्या प्रतिज्ञापत्रात सादर करण्यात आल्याच डबाले यांनी सांगितले.\n\nनागपुरचे जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी या प्रकरणात सध्या तरी कुठलेही आदेश आले नसल्याचे सांगत या प्रकरणातील माहिती कार्यालयातून मागविणार असल्याचे सांगितले आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ण्यात आली. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस याबाबत बोलताना म्हणाले, \"मराठा आरक्षण मिळालं असतं तर त्याचं श्रेय भाजपला मिळालं असतं म्हणून महाविकास आघाडी सरकारने आरक्षणाचा मुडदा पाडला\". \n\nयाबाबत महाविकास आघाडी सरकारमधले मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केले. \n\nते म्हणाले, \"भाजप हे मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून दोन्ही बाजूने खेळतोय. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण देऊ शकत नाही, असं ते वारंवार बोलत होते. आज जे वकील मराठा आरक्षणाच्या विरोधात लढतायेत त्यांना भाजपचं पाठबळं आहे\". \n\nमराठा आरक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"असलं तरी 50% पेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. त्यामुळे आरक्षण द्यायचं असेल तर खूप मोठ्या पातळीवर याचा विचार करावा लागेल. \n\n\"त्याचबरोबर अशोक चव्हाण म्हणाले, देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला आरक्षणाचा कायदा चुकीचा आहे. पण त्या कायद्याला सर्व पक्षांनी पाठींबा दिला होता. महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतरही याच कायद्याचा आधार घेऊन युक्तिवाद केला जात होता. यामुळे सध्या सत्ताधारी आणि विरोधक दोघंही स्वत:ची मराठा मतं वाचवण्याचा प्रयत्न करतायेत. पण आतापर्यंतच्या इतिहासात मराठा मतदार हा कोणा एका पक्षाचा कधीच नव्हता. तो कायम विभागला गेला आहे. त्यामुळे याचा परिणाम भविष्यात कळेल\".\n\nजेष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, \"याआधी हे आरक्षण टिकणार नाही याची कल्पना सर्व राजकीय पक्षांना होती. आताही राज्य सरकार म्हणतय, केंद्राने आरक्षण द्यावं. राज्यांना अधिकार नाहीत. पण ते केंद्राकडूनही आरक्षण देणं खूप कठीण आहे. त्यामुळे याबाबतच राजकारण सुरू राहणार. \n\n\"या राजकारणातून मराठा आरक्षणासाठी आम्ही प्रयत्न केले पण ते केंद्राने दिलेलं नाही आणि हे आरक्षण न मिळण्याला ठाकरे सरकारचा निष्काळजीपणा आहे, असे दोन मतप्रवाह सत्ताधारी आणि विरोधकांकडून तयार करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. यात कोण यशस्वी होतंय हे येणार्‍या निवडणूकीतूनच सांगता येऊ शकेल\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ण्यातल्या दुकानात घेऊन गेले. \n\nमाझ्या जन्मानंतर आता आपले आईवडील वाटले जातील आणि आपल्यावर कोणी प्रेम करणार नाही असं त्याला वाटू नये म्हणून ते त्याला खेळण्याच्या दुकानात घेऊन गेले. \n\nगेरेथने एक प्लास्टिकची गिटार घेतली म्हणजे तो मला गाणं गाऊन दाखवू शकेल. मला ही गोष्ट खूप आवडते कारण बाबांचं आमच्यावर असणार प्रेम आणि गेरेथला संगीतातलं काही कळत नसलं तरी त्याची हौस त्यातून दिसली. \n\nएकदा असंच तू सांगितलं होतंस की आखाती देशातल्या भयानक उकाड्यात दिवसभर आमच्या मागे फिरून फिरून थकल्यानंतर तू कशी गच्चीवर ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"लहानपणापासूनच तुमच्या फोटोकडे बोट दाखवून सांगायचा की हे माझे आजीआजोबा आहेत. त्याला माहितेय की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम केलं असतं. \n\nआई तुला काय वाटतं? मी चांगली आई होऊ शकेन? मला माहितेय की तरुणपणात इतरांची फारशी काळजी करायचे नाही. तुम्हा दोघांची काळजी घ्यायला मी घरी परत आले नव्हते तोपर्यंत मीही कोणाविषयी कधी काळजी केल्याचं मला आठवतं नव्हतं.\n\nवडिलांना स्मृतीभ्रंश झाल्यानंतर आपल्या आई वडिलांची काळजी घ्यायला रॉबिन नोकरी सो़डून घरी आली होती.\n\nपण तुमची काळजी घ्याला आले आणि त्या अनुभवाने मला पूर्णपणे बदललं. मग मला पटलं की मी निर्व्याज प्रेम करू शकते. त्यासाठी स्वतःला झोकून देऊ शकते. \n\nमी परफेक्ट नाहीये. मीही बाबांवर चिडायचे जेव्हा ते त्यांचा फोन चुकून फ्रीजमध्ये ठेवायचे किंवा ब्रेकफास्टसाठी चिकन चाऊमिन मागवायचे. बाळाने शी केलेल्या चादरी धुता धुता आता मी हुंदके देत असते. त्या बाळाला जसं काही कळत नाही तसंच बाबांनाही शेवटी शेवटी काही कळायचं नाही. \n\nआई, तुम्हा दोघांचे शाब्दिक खटके तर मी प्रचंड मिस करते. मला वाटतं तुम्ही यावं आणि मला सांगावं की तुमच्या काळी मुलं वाढवणं किती अवघड होतं आणि माझ्या बाबतीत ते किती सोपं झालं आहे. \n\nतू सांगावसं, 'अगं ठीक आहे, बाळाला वाढवणं एवढंही काही अवघड नाही.' आईपणाचा आनंद घे, अगदी बाळाची शू, शी, लाळ आणि उलटीने तुझे कपडे भरलेले असले तरी. \n\nपण मला सगळ्यात जास्त काय हवंय तर तू त्याला पाहाणं, त्याला भेटणं, त्याला स्पर्श करणं. \n\nरॉबिन, तिचा मुलगा, तिचा भाऊ, त्याचा मुलगा आणि रॉबिनचा नवरा (सगळ्यात उजवीकडे)\n\nतूही त्याच्यावर तेवढंच प्रेम करावंस जेवढं मी करते. इतकंच नाही तर त्यानेही तुझ्यावर तेवढंच प्रेम करावं जेवढं मी करते. या जगात कधीच प्रेमाची कमतरता भासू नये. \n\nरॉबिन हॉलिंगवर्थ या 'My Mad Dad: The Diary of an Unravelling Mind' या पुस्तकाच्या लेखिका आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ण्यामागे लागले आहेत.\n\n गैरसमजातला घोटाळा\n\nलशीमध्ये काहीतरी मिसळायचं ही कल्पनाच भयानक घेण्याजोगी वाटू शकते, पण याचं लशीतलं प्रमाण अगदी कमी आहे. 0.2mg एवढंच अ‍ॅल्युमिनियम लशीच्या एका डोसमध्ये असतं. हे वजन अफूच्या एका बीपेक्षाही कमी आहे. या वजनावरून हे लक्षात येतं की सहयोगी घटकांचे काहीही गंभीर दुष्परिणाम होणार नाहीत. \n\nखरं तर सुरक्षितता हेच सहयोगी घटक प्रसिद्ध होण्यामागचं मुख्य कारण आहे.\n\nया प्रकरणाने शास्त्रज्ञांना नव्या प्रकारे लस बनवण्यास प्रेरणा दिली .\n\n1970मध्ये एका बाल-चेतासंस्थातज्ज्ञांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"षण प्रदान करीत. याचा फायदा आजही लोकांना होतोय.\n\nनवी पद्धत वेगळी होती. घटसर्पाच्या भीतीमुळे नंतर शास्त्रज्ञानी सूक्ष्मजीवांचे काही भाग जसं की त्यांच्यातलं विष किंवा बाह्यावरणातले तुकडे वापरणे पसंत केले. ही नवी लस सुरक्षित होती आणि घेण्यासही सोपी होती. पण त्यात एक त्रुटी होती, अशा प्रकारे लस तयार करणं म्हणजे लोकांमध्ये कमी रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होणार, रोगविरुद्ध जेवढं मजबूत संरक्षण मिळणं अपेक्षित आहे तेवढं मिळणार नाही आणि ते दीर्घकाळ टिकणार नाही. यातून मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञ 'सहयोगी घटकांकडे' वळले. \n\nअ‍ॅल्युमिनियम विरोधाभास\n\nअ‍ॅल्युमिनियम हा सर्वांत जुना आणि सर्रास वापरला जाणार सहयोगी घटक आहे. स्वयंपाकघरातील घटक असलेल्या लसीला घोड्यांचा उत्तम प्रतिसाद मिळतो या रॅमनच्या संशोधनानंतर थोड्याच अवधीत, रोगप्रतिकारशास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्लेनी यांनाही अपघातानेच एक शोध लागला. \n\n1926 मध्ये त्यांची टीम घटसर्पाच्या विषाणूंनी तयार केलेली विषद्रव्ये शरिरात मंदगतीने विरघळावी, यासाठी ती शुद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. हेतू हा की त्यामुळे हे विष टोचलेल्या ठिकाणी जास्त वेळ रेंगाळेल आणि त्यामुळे रोगप्रतिकारक पेशी जोमाने प्रतिसाद देतील. \n\nयासाठी ग्लेनी यांनी अ‍ॅल्युमिनियमचे क्षार वापरले. यामगाची कथा अशी की इंग्रजी अक्षरांच्या क्रमाने मांडणी असल्याने त्याच्या कपाटात अ‍ॅल्युमिनियम सुरुवातीलाच ठेवलेलं होतं. त्यामुळे अ‍ॅल्युमिनियम वापरलं. जेव्हा गिनीपिगला ही नवी घटसर्पाची लस टोचली, तेव्हा मिळालेला प्रतिसाद अनपेक्षित होता. अ‍ॅल्युमिनियम क्षारयुक्त लस टोचलेल्या गिनीपिग्जमध्ये साधी लस टोचलेल्या गिनीपिग्जपेक्षा जास्त बळकट प्रतिकारक्षमता निर्माण झाली. तो प्रतिसाद शुद्ध विषद्रव्याला नाही तर अ‍ॅल्युमिनियमसाठी होता.\n\nग्लेनी यांचा विश्वास होता की अ‍ॅल्युमिनियमचे क्षार लशीचे मुख्य घटक पंचकोनासारखे बांधून ठेवण्यास मदत करतात.\n\nआजपर्यंत लशीमध्ये अ‍ॅल्युमिनियम नेहमी क्षारांच्या स्वरूपातच वापरले गेले आहे. यात अ‍ॅल्युमिनियम हायड्रॉक्साईड (याचा वापर अँटासिड, अपचन आणि छातीतल्या जळजळीवर उपाय म्हणून होतो), अ‍ॅल्युमिनियम सल्फेट (जे दातात सिमेंट म्हणून वापरले जाते) आणि पोटॅशियम अ‍ॅल्युमिनियम सल्फेट (जे काही वेळा बेकींग पावडरमध्ये वापरतात) यांचा समावेश होतो.\n\nगिनी यांचा विश्वास होता की अ‍ॅल्युमिनियमचे क्षार लसीचे पंचकोनासारखे मुख्य घटक..."} {"inputs":"...ण्यास प्रवृत्त केले जातील. ते सर्वप्रथम अन्नधान्याच्या शोधात शेतात-गोदामांमध्ये येतील. तिथून त्यांच्यातील विषाणू मानवी शरीरात दाखल होईल. \n\nपोर्तुगालमधील युनिव्हर्सिटी ऑफ पोर्टो येथील रिकार्डो रोचा सांगतात, \"वटवाघूळ हा प्राणी इतर जनावरांप्रमाणेच रोगांचं वहन करू शकतो, ही गोष्ट नाकारता येणार नाही. आपण वटवाघळांचा बंदोबस्त करण्याच्या गोष्टी करतो. पण इतर पाळीव प्राणी, पक्षी यांच्यातून विषाणू संसर्गाचा धोकासुद्धा तितकाच असतो, हे विसरून चालणार नाही.\"\n\nदरवर्षी चारपैकी प्रत्येकी तीन संसर्गजन्य आजार प्राण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोणतीही माहिती न घेता केलेल्या कारवाईमुळे वटवाघळांच्या अस्तित्वावर गदा येऊ शकते. यामुळे इतर विषाणू पसरण्याचा धोकासुद्धा वाढेल.\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ केंब्रिजचे डग्लस मॅकफेरलेन यांच्या मते, \"वटवाघळांच्या अनेक प्रजाती विलुप्त होण्याच्या स्थितीत आहेत. वटवाघळाचं शेकडो वर्षांपासून मानवासोबत सहअस्तित्व आहे. याचा दोघांनाही लाभ झालेला आहे. त्यांच्या नष्ट होण्यामुळे मानवालासुद्धा गंभीर परिणामांना सामोरं जावं लागू शकतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त अनेक दशकं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर केला गेला. त्याच धर्तीवर सावरकरांचा वापर होऊ पाहतोय का, अशी शंका घेण्यास सद्यस्थिती वाव मिळतो. नितीन बिरमल या शंकेशी तत्वत: सहमत होत, थोडी विस्तृत मांडणी करतात.\n\nबिरमल म्हणतात, \"आक्रमक हिंदुत्त्ववादी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा वापरली गेली. मात्र, नंतर शिवाजी महाराज मुस्लीमविरोधी नसल्याचं महाराष्ट्रातील पुरोगामी संघटनांनी प्रभावीपणे मांडलं. त्यामुळं आता शिवाजी महाराजांची तशी प्रतिमा मांडता येत नाही. त्यामुळं आता मुस्लीमविरोधी प्रति... उर्वरित लेख लिहा:","targets":"चलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त असतानाही पुष्पाबाईंच्या विचारांचा, लिखाणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडत होता. पुष्पाबाईंकडून प्रेरणा घेतलेली एक मोठी पिढी असल्याचं लक्षात येईल.\"\n\nआणीबाणीतल्या पुष्पाबाईंच्या कामाचा निखिल वागळे आवर्जून उल्लेख करतात. बाई आणीबाणीत कधी तुरुंगात गेल्या नाहीत, भाषणं केली नाहीत किंवा राजकारणात सक्रियही नव्हत्या. पण भूमिगत चळवळीतले मृणाल गोरे, पन्नालाल सुराणा यांच्यासारखे राजकीय नेते भूमिगत होऊन काम करत होते तेव्हा त्यांना पुष्पाबाईंनी आपल्या दादरच्या हिंदू कॉलनीतल्या आपल्या घरात आश्रय दिला होता. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"चा लढा जोमात होता. स्त्रीवादाची मांडणी करताना सर्व स्त्रियांचे प्रश्न सारखे आहेत हे जरी खरं असलं तरी ते मिथ असल्यासारखं जाणवू लागलं होतं.\n\n त्यातील काहींनी दलित-मुस्लीम-आदिवासी स्त्रीवर होणारे अत्याचार आणि इतर स्त्रीवर होणारे अत्याचार याचा वेगळा विचार झाला पाहिजे अशी मांडणी सुरू झाली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या पुष्पा भावे होत्या. अंतर्गत कंगोरे घेऊन एकत्र येण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्नही केले.\"\n\nपण त्यांच्या अशा एका लढ्याविषयी स्वतंत्रपणे, पण विस्तृत सांगणं आवश्यक आहे. 1996 साली रमेश किणी खून प्रकरणात त्या एकट्या लढल्या.\n\nपुष्पाबाईंच्याच शब्दात सांगायचं तर- \"किणी प्रकरणात मला लोकांना बरोबर घेऊन लढता आलं नाही, हा माझ्यावरचा आरोप मला मान्य आहे. रमेश किणीचं घर माझ्या घराजवळ होतं. तो एक दिवस नाहीसा झाला आणि त्याचं शव पुण्यात सापडलं, ही बातमी मला कळली. तो माझ्या आईचा विद्यार्थी असल्याने मी त्याच्या पत्नीला भेटायला गेले.\n\nत्याची पत्नी शीला किणी आतल्या खोलीतून बाहेर आली आणि मला म्हणाली, 'बाई, मी तुमचीच वाट पाहात होते.' तिथून पुढे मी याचा पाठपुरावा करायला सुरूवात केली. आता याला आंदोलन म्हणायचं का? तर मला वाटतं हो. हे आंदोलनच होतं. मी कोर्टात केस उभी केली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सीबीआयने चौकशी केली. कोर्टातच कागदपत्रं गहाळ झाल्याचं कळलं. \n\nपुरेशा पुराव्यांअभावी कोर्टात केसचा निकाल लागला नाही. यातून एक मात्र झालं की पूर्वी ठाकरे घराण्यावर बोलायला कोणी तयार नव्हते असं वातावरण होतं ते धाकाचं वातावरण सैल झालं.\"\n\nरमेश किणी खून खटला आणि पुष्पाबाईंचा लढा निखिल वागळेंनी अतिशय जवळून पाहिलाय. तेव्हा ते दैनिक 'आपलं महानगर'चे संपादक होते.\n\n\"शीला किणी यांच्यासारख्या मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलेला नवऱ्याचा खून झाल्यानंतर कोणा राजकीय व्यक्तीचा किंवा पक्षाचा आधार वाटला नाही, तर तो पुष्पाबाईंचा वाटला. राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर आरोप होते ते सगळे सुटले. पण मुंबईत शिवसेनेचा दबदबा असताना त्याविरोधात बाई ठामपणे उभ्या राहिल्या होत्या.\"\n\n\"त्या एकट्या असल्या तरी सायलेंट मेजॉरिटी असलेल्या लोकांचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं. जेव्हा इतर लोक बोलत नाहीत तेव्हा त्या बोलत होत्या, हेच पुष्पाताईंचं वैशिष्ट्य होतं. नागरिकांच्या विवेकाधिष्ठीत आवाजाचं पुष्पाताई प्रतिक होत्या.\"\n\nवागळे पुढे म्हणतात- \"खणखणीत या शब्दाला..."} {"inputs":"...त असते की, सगळ्यांनाच अशा योजनांचा लाभ मिळणं शक्य नसतं. म्हणूनच मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आला की, त्यातून अनेक गोष्टी स्पष्ट होतील. त्या अहवालाचा गांभीर्याने अभ्यास व्हायला हवा.\n\nया समाजातल्या मुलांची मेहेनत करायची तयारी आहे. पण ते फक्त न्याय मागत आहेत. त्यामुळे समाजात एकमेकांबद्दल विश्वास निर्माण करण्याची आवश्यकता आहे.\n\nमुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी बारामतीच्या सभेतच वक्तव्य केलं होतं की, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत धनगर समाजाला आरक्षण देण्यात येईल. आज साडेतीन-चार वर्षं उलटून गेली आहेत. अज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच्या खात्यात 15 लाख रुपये जमा करू, काळा पैसा परत आणू, अशा अनेक गोष्टी या सत्ताधारी पक्षाने कबूल केल्या होत्या. त्यातच एक आरक्षण होतं. इतर गोष्टी झाल्या नाहीत, तसंच आरक्षणही दिलेलं नाही.\n\nपंतप्रधानांनी सांगितलं होतं की, दोन कोटी रोजगार दरवर्षी उपलब्ध होतील. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगत होते की, दरवर्षी 40 लाख नोकऱ्या देऊ. 40 लाख सोडा, 40 हजार नोकऱ्या तरी उपलब्ध झाल्या का? \n\n7. तुम्ही म्हणता नोकऱ्या उपलब्ध नाहीत. शिक्षण क्षेत्रातही खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण नाही. तसंच आजकाल खासगी क्षेत्रातल्या नोकऱ्यांचा टक्का सरकारी नोकऱ्यांपेक्षा जास्त आहे. मग आरक्षण मिळालं, तरी त्याचा उपयोग काय?\n\nआरक्षण आलं, तर किमान एक टप्पा तर पार होईल. त्यांना एक आधार मिळेल. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका फटक्यात मिळणार नाही. कायदे सातत्याने बदलत असतात. प्रश्न सातत्याने बदलतात.\n\nमहिलांचंच उदाहरण द्यायचं, तर महिला सुरक्षेबाबत 10 वर्षांपूर्वी वेगळे विषय होते. आज सायबर क्राईमसारखा वेगळा आणि गंभीर विषय आला. त्याबद्दलचे कायदे आता आम्ही करत आहोत. \n\nसमाजाचे प्रश्न सातत्याने बदलत असतात आणि त्या बदलत्या प्रश्नांप्रमाणे आपल्याला कायद्यांमध्येही बदल करावा लागतो.\n\n8. मराठा मोर्च्याचं नेतृत्त्व करणाऱ्यांनी वारंवार आमच्या आंदोलनात राजकीय नेते नको, अशी भूमिका घेतली आहे. त्यांना राजकीय नेत्यांबद्दल अविश्वास वाटतो का?\n\nमला वाटतं, ही भूमिका स्वागतार्ह आहे. हा मोर्चा कोणत्याही पक्षाचा किंवा संघटनेचा नाही. तो एका समाजाचा मोर्चा आहे. त्यामुळे त्यांनी ज्या रितीने या मोर्चाचं नियोजन केलं, त्याचं मी स्वागत करते. असे मोर्चे काढण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे. \n\n9. चंद्रकांतदादा पाटील यांनी विधान केलं होतं की, या वेळी मराठा आंदोलनात समाजविघातक लोकांनी शिरकाव करून आंदोलनाला हिंसक वळण दिलं. नेमका हा टप्पा का आला?\n\nयाचं उत्तर खरं तर चंद्रकांतदादा पाटील यांनीच द्यावं. माझी एक नम्र विनंती आहे की, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांना आवरावं. चंद्रकांतदादांनी नंतर त्या विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी अशा प्रकारे वक्तव्य करू नयेत. \n\n10. नेमक्या अशा विधानांमुळे आंदोलन चिघळलं असं वाटतं का?\n\nअर्थातच! तुम्ही लोकांना विश्वासात घेण्याऐवजी अशी विधानं केली, तर नाराजी वाढणारच. नाराज लोकांना प्रेमाने जवळ घेऊन त्यांच्याशी चर्चा..."} {"inputs":"...त असलेली मरीना यांची आई हलीमा खातून या हिंदी बोलू शकत नाहीत पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या त्यांचं दुःख सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"मी परत जाणार नाही. ज्या लोकांना बांगलादेश सरकारकडे सोपवण्यात आलं, त्यांना मारून टाकण्यात आलं. भारत सरकारनं आम्हाला इथंच मारून टाकावं पण आम्हाला आमच्या देशात पुन्हा जायचं नाही.\"\n\nत्या दिवशी आम्ही स्वतः परत जाऊ \n\nदिल्लीच्या श्रम विहार शरणार्थी शिबिरात मंगळवारी पोलीस पोहचले. त्यांनी लोकांना गुरुवारी संध्याकाळपर्यंत फॉर्म भरायला सांगितलं होतं. तिथं राहणारे मोहम्मद त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ापैकी मोहम्मद युनूस, मोहम्मद सलीमनं सांगितलं की हा फॉर्म भरल्यावर त्यांना परत पाठवलं जाईल. हा फॉर्म बर्मी भाषेत आहे त्यामुळे आमचा संशय आणखी वाढतो. \n\nमातीच्या घरात राहणाऱ्या मर्दिना सांगतात, \"माझ्या डोळ्यासमोर माझ्या गावातील मुलींवर बलात्कार करण्यात आले. मीच तिथून पळून आले. आमच्यावर अन्याय केला जात आहे. ज्या दलदलीतून आम्ही निघून आलो आहोत तिथं आम्हाला पुन्हा पाठवलं जाणार आहे. माझं इथं लग्न झालं. मला मूल झालं. मी त्याला त्या वाईट जगात नेऊ शकत नाही.\"\n\nमर्दिना यांना दिल्लीत राहणं सुरक्षित वाटतं.\n\nदिल्लीत राहणं त्यांना सुरक्षित वाटतं. इथं त्यांचं मूल कुणी हिसकवणार नाही असं त्यांना वाटतं. \n\nओळख मिळवण्यासाठी झटणारे लोक \n\nशरणार्थी लोकांचं म्हणणं आहे की ज्या सात लोकांना परत पाठवलं गेलं त्या सात शरणार्थींना आतापर्यंत नागरिक मानण्यात आलेलं नाहीये.\n\nत्यांना म्यानमारच्या दूतावासाकडून एक पत्र देण्यात आलं आहे त्यात असं म्हटलं आहे की ते म्यानमारचे रहिवासी आहेत पण नागरिक नाहीत. \n\nगृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सप्टेंबर महिन्यात म्हटलं होतं की रोहिंग्या मुस्लीम हे शरणार्थी नाहीत. त्यांनी नियमांचं पालन करून देशात शरण घेतली नाही. मानवी हक्कांचं संरक्षण करण्यापूर्वी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. अशा विधानांच्या पार्श्वभूमीवर भीती आणखी वाढते.\n\nदिल्लीत राहणारे रोहिंग्या शरणार्थी म्यानमार जायला नकार देत नाहीत. पण ते म्हणतात त्या देशात नागरिकाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्यांना संयुक्त राष्ट्राच्या रेफ्यूजी पानावर नोंद नकोय. तर एका देशाचा नागरिक म्हणून त्यांना ओळख हवी आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त असलेले मृतदेह आढळले. \n\nअहमदाबादमध्ये राहणाऱ्या या चुलत भावंडांच्या मृत्यूच्या काही दिवस आधीच आसाराम यांच्या भक्तांनी तिथल्या 'गुरुकुल'मध्ये त्यांना प्रवेश दिला होता. \n\nया प्रकरणाचा तपास करण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारनं डी. के. त्रिवेदी आयोगाची नियुक्ती केली होती. पण, आजतागायत या आयोगाचाचा अहवाल सर्वांसाठी खुला करण्यात आलेला नाही.\n\nयाच दरम्यान, 2012मध्ये गुजरात पोलिसांनी मुटेरा आश्रमाच्या 7 कर्मचाऱ्यांवर मुलांच्या हत्येचे आरोप निश्चित केले. या प्रकरणाची सुनावणी अद्याप अहमदाबादच्या सत्र न्यायाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"आसाराम यांचे व्हीडिओग्राफर राकेश पटेल यांच्यावर झाला. या हल्ल्यानंतर काही दिवसांतच दिनेश भगनानी नावाच्या तिसऱ्या साक्षीदारावर सुरतच्या कपड्यांच्या बाजारपेठेत अॅसिड हल्ला झाला.\n\nहे तिनही साक्षीदार या गंभीर हल्ल्यांनंतरही वाचले. यानंतर 23 मे 2014 ला आसाराम यांचे खाजगी सचिव म्हणून काम पाहिलेले अमृत प्रजापती यांच्यावर चौथा हल्ला झाला. पॉईंट ब्लँक रेंजच्या बंदुकीनं सरळ मानेला गोळी लागल्यानंतर 17 दिवसांनी प्रजापती यांचा मृत्यू झाला.\n\nपुढचा हल्ला आसाराम प्रकरणात जवळपास 187 बातम्या लिहीणारे शाहजहांपूरचे पत्रकार नरेंद्र यादव यांच्यावर करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या मानेवर तिक्ष्ण हत्यारानं वार केले. त्यांचं ऑपरेशन झालं आणि मानेवर 76 टाके पडले. या ऑपरेशननंतर त्यांना नवं आयुष्य मिळालं. \n\nआसाराम यांचे सचिव म्हणून काम केलेल्या राहुल सचान यांच्यावर जोधपूर न्यायालयात साक्ष दिल्यानंतर आवारात जिवघेणा हल्ला झाला होता.\n\nजानेवारी 2015मध्ये पुढचे साक्षीदार अखिल गुप्ता यांची मुजफ्फरनगरमध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली. \n\nबरोबर एका महिन्यानंतर आसाराम यांचे सचिव म्हणून काम पाहिलेल्या राहुल सचान यांच्यावर साक्ष दिल्यानंतर लगेच जोधपूर न्यायालयाच्या आवारातच जिवघेणा हल्ला झाला. राहुल त्या हल्ल्यात बचावले. पण, 25 नोव्हेंबर 2015 पासून आजपर्यंत राहुल गायब आहेत.\n\nयाच प्रकरणात आठवा हल्ला 13 मे 2015ला महेंद्र चावला या साक्षीदारावर पानिपतमध्ये हल्ला झाला. हल्ल्यात वाचलेल्या महेंद्र यांना आज अपंगत्व आलं आहे. \n\nपुढे तीन महिन्यांनंतर जोधपूर प्रकरणात साक्षीदार असलेल्या 35 वर्षीय कृपालसिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. हत्येच्या काही आठवडे आधीच सिंह यांनी जोधपूर न्यायालयात पीडितेच्या बाजूनं साक्ष दिली होती. \n\n7. महागडे वकील\n\nगेल्या 5 वर्षांत या सुनावणी दरम्यान आसाराम यांनी स्वतःला वाचवण्यासाठी देशातल्या सर्वांत महागड्या आणि सुप्रसिद्ध वकीलांची मदत घेतली आहे. \n\nआसाराम यांच्या बचावासाठी वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये आणि जामिनासाठी अर्ज करणाऱ्या वकिलांमध्ये राम जेठमलानी, राजू रामचंद्रन, सुब्रह्मण्यम स्वामी, सिद्धार्थ लूथरा, सलमान खुर्शीद, केटीएस तुलसी आणि यूयू ललित यांच्यासारख्यांचा समावेश आहे.\n\nआजपर्यंत विविध न्यायालयांमध्ये आसाराम यांचे जामिन अर्ज 11 वेळा रद्द झाले आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी..."} {"inputs":"...त असलेल्या कार्याला शोभेल असे वागावे'. दादांचे हे उद्गार ऐकताच मी माझ्या बाळाला आत्याजवळ सोडलं आणि बाळ जोशींना भेटण्यासाठी रवाना झाले. तिथं पोहोचून मला सांगितलेली कामगिरी पार पाडली. \n\nमाघारी परतताना इंग्रजांचा ससेमिरा चुकवण्यासाठी आडवाटेने चालायला सुरुवात केली. या मार्गात असलेली मांडवी नदीची खाडी मी पोहत पार केली. पुढे जंगलातून अनवाणी चालत वाट शोधत घरी पोहोचले. कामगिरी पार पाडून सुखरूप घरी आले तेव्हा मात्र दादांनी मला मिठी मारत हंबरडा फोडला,'' हौसाबाई त्यावेळचं चित्र डोळ्यासमोर उभं करतात.\n\n'पण ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता आमची तपासणी होणार हे लक्षात येताच त्यांची नजर चुकवून मी ती चिठ्ठी गिळून टाकली. अन आम्ही त्यांच्या तावडीत सापडता सापडता वाचलो.\"\n\nगांधी माझा सखा गं...\n\nवडिलांबरोबर देशसेवेच्या कार्यात स्वत:ला झोकून देत असतानाच इतर महिलांनाही मी त्यात विविध प्रकारे सहभागी करून घेतलं. प्रतिसरकारचा समाजावर इतका प्रभाव होता की महिला जात्यावर दळण दळताना ओव्या म्हणायच्या...\n\nगांधी माझा सखा गं, ओवी त्याला गाईनं,\n\nतुरुंगात जाऊनिया स्वराज मिळविनं\n\nनाना माझा भाऊ गं, ओवी त्याला गाऊया,\n\nत्याच्यासंगे लढता लढता स्वराज्य मिळवूया.\n\nक्रांतीसिंह नाना पाटलांचं औक्षण करताना गावखेड्यातील महिला.\n\nशेतात काम करतानाही अनेक शेतकरी महिला पत्री सरकारवर गाणी म्हणत असत.\n\nनाना पाटील, नाना पाटील गुंगू एकच सूर\n\n नाना पाटील, नाना पाटील गुंगू एकच सूर,\n\nनसानसातून वाहे आमच्या देशभक्तीचा पूर'\n\nनसानसातून वाहे आमच्या देशभक्तीचा पूर.\n\nअशी ती गाणी असत.\n\nदेशाला स्वातंत्र्य मिळवून देत असताना नाना पाटलांनी आपल्या रोबर असलेल्या सहकाऱ्यांना कोणत्याही अंधश्रध्देला बळी पडून दिलं नाही. \n\nस्वत: क्रांतीसिंह नाना पाटलांनी हुंडा, मानपान, मंडप, वाजंत्री, जेवण, कोणताही धार्मिक विधी न करता हौसाबाईंचे लग्न स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते भगवानराव मोरे पाटील यांच्याशी लावून दिलं. एकमेकांना हार घालून गांधी पद्धतीनं त्यांनी हे लग्न लावून दिलं. ही प्रथा पुढे अनेक कार्यकर्त्यांनीही सुरू ठेवली.\"\n\nसत्यशोधक चळवळीचे बाळकडू घेतच हौसाबाई मोठ्या झाल्या पण इंग्रज सरकारच्या दडपशाहीचे आणि उद्भवलेल्या परिस्थितीचे चटके त्यांना बसत होतेच. \n\nत्याकाळाविषयी हौसाबाई सांगतात, \"एकदा माझ्या आजीच्या चोळ्या फाटल्या होत्या. नवी चोळी विकत घेण्याइतपत पैसा आमच्याजवळ नव्हता. शेवटी आजीनं माझ्या वडिलांची जुनी लुंगी शोधून काढली आणि त्या पांढऱ्या लुंगीच्या 2 चोळ्या शिवल्या. \n\nआम्ही आजीला वाईट वाटू नये म्हणून म्हणायचो, 'आजी तुला ही पांढरी चोळी शोभून दिसती.' आजी म्हणायची असू दे बया, या पांढऱ्या चोळीसारखं पाढरं निशाण दातात धरून इंग्रज आपल्या स्वातंत्र्य सैनिकांपुढं शरण येतील आणि जो पर्यंत तसं व्हणार नाही तोपर्यंत मी अशाच चोळ्या वापरणार'. पुढे आजीने ते व्रत कायम स्वरुपी पाळलं.\"\n\nसध्याच्या परिस्थितीविषयी विचारलं असता, हौसाबाई म्हणतात, \"माझ्या कुटुंबीयांनी, कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या या स्वातंत्र्याची झालेली दयनीय..."} {"inputs":"...त असल्याची वर्षं पुढील प्रमाणे : \n\nफक्त 2013-14 (12.3टक्के) आणि 2016-17 (22.5टक्के) या दोन वर्षांतच शेती नफ्यात दिसते. 2016-17 मध्ये पाऊस चांगला झाल्यानं शेती आणि शेती संलग्न क्षेत्राची वाढ झाली असं अहवाल म्हणतो. तर 2017-18 मध्ये मॉन्सूनच्या सरासरीपेक्षा फक्त 84.3 टक्के एवढाच पाऊस झाल्यानं शेतीला फटका बसल्याचं म्हटलं आहे. \n\nगेल्या सहा वर्षांत निव्वळ पिकांतली GSVA पाहिली तर ती सातत्यानं नुकसानीत असल्याचं दिसतं. 2012-13मध्ये उणे 1.8, 2014-15 मध्ये उणे 6.7, 2015-2016मध्ये उणे 6.9 आणि 2017-2018मध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्त 11.9 टक्के एवढा अल्प आहे.\n\nसध्या राज्याच्या स्थूल उत्पन्नात सेवा क्षेत्राचा वाटा सर्वाधिक 54.5 टक्के तर उद्योग क्षेत्राचा वाटा 33.6 टक्के इतका आहे.\n\nशेती सोसायट्या तोट्यात\n\nमहाराष्ट्रातल्या ग्रामीण अर्थकारणात विविध विकास सोसायट्यांचा वाटा फार मोठा आहे. महाराष्ट्रात 1.95 लाख एवढ्या सेवा सोसायट्या असून त्यांचे 5.25 कोटी सभासद आहेत. यातल्या 18.7 टक्के सोसायट्या तोट्यात असून तोट्यात असणाऱ्या पैकी 32.6 टक्के सोसायट्या या शेती कर्जाशी संबंधित आहेत, असं या अहवालात म्हटलं आहे. \n\nकारणं काय आहेत?\n\nशिवाजी विद्यापीठातल्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल स्टडीज अंतर्गत असलेल्या मास्टर ऑफ रुरल स्टडीजचे समन्वयक डॉ. एम. एस. देशमुख यांनी बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्रातील शेती तोट्यात असण्याची काही महत्त्वाची कारणं सांगितली. \n\n'किमान आधारभूत किंमतीचंही संरक्षण नाही'\n\nसध्या शेती जी तोट्यात आहे त्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमतीचं संरक्षणही मिळत नसल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ मिलिंद मुरुगकर यांनी सांगितलं.\n\nते म्हणाले, \"कोरडवाहू शेतीमधली नगदी पीक म्हणजे डाळी होय. जगभरात डाळींच्या किमती पडलेल्या आहेत. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना किमान हमी भावाचं संरक्षण मिळणं आवश्यक आहे. प्रत्यक्षात तेही मिळताना दिसत नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी तर लांबच राहिल्या.\"\n\nया शिवाय जलयुक्त शिवारसारख्या योजना फार काही प्रभावी ठरू शकलेल्या नाहीत, असं ते म्हणतात.\n\n\"शेतकऱ्यांना सरकारनं पीक विम्याच्या योजना दिल्या आहेत. पण प्रत्यक्षात जमिनीवर राबवतानाही त्यात अडचणी येताना दिसतात,\" असं ते म्हणाले.\n\nबेरोजगारीत वाढ\n\nशिवाजी विद्यापीठातल्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपेमेंटमधले साहायक प्राध्यापक तानाजी घागरे सांगतात, \"शेती आणि शेतीवर आधरित क्षेत्राच उत्पन्न घटतं तेव्हा त्याचा पहिला परिणाम होतो तो म्हणजे मागणीत घट. परिणामी बेरोजगारी वाढते आणि ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर वाढतं. शेतीवर अवलंबून असणारे सर्वच घटक कोलमडून जातात. त्यामुळे सरकारला मागणी वाढवण्यासाठी विविध उपाय योजावे लागतात.\"\n\nसमजा एखाद्या शेतकऱ्याचं उत्पन्न घटलं तर त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबाच्या मासिक खर्चावरही होतो आणि हे कुटुंब दारिद्र्यात लोटले जाते, असे ते म्हणाले.\n\nभारतातल्या रोजगारात शेती आणि शेतीवर आधारित रोजगाराचं प्रमाण 49 टक्के इतके..."} {"inputs":"...त आणि या भ्रमणात तग धरून जिवंत राहू शकलात तरी तुमचा हा प्रवास कुठे संपेल याची काय खात्री?\n\nपण काही भौतिकशास्त्रज्ञांनी असं अनुमान काढलं आहे की भविष्यात काहीतरी करून हे वॉर्महोल्स शोधण्यात, त्यांची मांडणी करण्यात आपल्याला यश येईल, मात्र कसं, याचं उत्तर त्यांच्याकडे आता नाही.\n\nहे वॉर्महोल्स एकमेकांवर आदळत असले पाहिजेत, त्यांच्याआत जे काही असेल त्याचा चक्काचूर करत असावेत, असा अंदाज भौतिकशास्त्रज्ञ करतात. म्हणून जर टाईम मशीन प्रत्यक्षात आलं, तर आपल्याला त्याचं हे गैरसोयीचं लक्षण रोखण्याचा मार्ग प्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही का,\" प्रा. डेव्हिस सांगतात.\n\n\"तंत्रज्ञान इतक्या वेगानं प्रगती करत आहे की कदाचित थेट अवकाश आणि वेळ याच गोष्टी आपल्या नियंत्रणाखाली येतील.\"\n\nभौतिकशास्त्राच्या एका शक्याशक्यतेच्या टोकावर वॉर्महोल्सचं अस्तित्त्व आहे. ज्यामुळे काळाबरोबर भ्रमण करण्याच्या विचारांना, त्या दृष्टिकोनाला एक दिशा मिळत आहे. पण रॉन मॅलेट यांच्याकडे आणखी एक दृष्टिकोन आहे.\n\nत्यांनी प्रत्यक्ष टाईम मशीन तयार करण्याचा आराखडा बनवला आहे आणि याबाबतची त्यांची संकल्पना त्यांनी 11व्या वर्षी वाचलेल्या अल्बर्ट आइनस्टाइनच्या समिकरणांवरून प्रेरीत आहे.\n\nमॅलेट यांना वडिलांमुळे टाइम मशीनची गोडी लागली.\n\nप्रा. मॅलेट यांनी एक टेबलटॉप उपकरण बनवलं आहे. प्रत्यक्षातलं, कार्यान्वित असलेलं टाईम मशीन बनवण्यासाठी ज्या नियमांचा आधार घ्यावा लागेल त्याचीच सिद्धता या उपकरणाद्वारे त्यांनी केली आहे.\n\nपहिल्यांदा, लेझरच्या मदतीनं गोलाकार प्रकाशझोत तयार करुन घेतला. त्यानंतर त्या लेझर वर्तुळातील पोकळी पिरगाळल्यासारखी भासली पाहिजे. कॉफीचा कप ढवळताना दिसतो अगदी तशा प्रकारे. कनेक्टीकट विद्यापीठाचे प्राध्यापक अधिक उदाहरण देऊन स्पष्टीकरण देतात.\n\nकारण अवकाश आणि वेळ हे जोडलेले आहेत, मग अवकाशाला गुंडाळलं तर वेळही गोलाकार पिळला गेला पाहिजे. प्रा. मॅलेट यांच्या सैद्धांतिक प्रयोगानं ते दाखवून दिलं आहे, एका लहानशा अवकाशातून पुरेसा तीव्र लेझर जर पार जाऊ दिला, तर सामान्य एकरेषीय कालरेषा, ज्यात आपण सगळे वावरत आहोत, त्या कालरेषेला बदलणं शक्य असलं पाहिजे.\n\n\"जर हे अवकाश पुरेशा तीव्रतेनं बदलण्याजोगी परिस्थिती निर्माण केली, तर ही एकरेषीय कालरेषा पिरगळल्यासारखी होऊन त्याचा एक लूप तयार होईल. मग जर काळ अचानक बदलून त्याचा लूप तयार केला तर हा लूप आपल्याला त्यातून भ्रमण करण्याची, भूतकाळात डोकावण्याची शक्यता प्रदान करू शकते,\" असं प्रा. मॅलेट सांगतात.\n\nमात्र, हे प्रत्यक्ष कार्यान्वित होण्यासाठी, या संकल्पनेसाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची गरज लागेल आणि प्रत्येक गोष्ट सूक्ष्म पातळीवर आक्रसली जाण्याची सोय होऊ शकेल असा मार्गही लागेल.\n\nमात्र जरी आपण टाईम मशीन बनवलं, तरी त्याचा यशस्वीपणे वापर करण्यासाठी आपल्याला काळ या संकल्पनेचं तपशीलवार ज्ञान असणं अत्यावश्यक असेल.\n\nप्राध्यापक तमारा डेव्हिस यांनी टाईम मशीनसंदर्भात काम केलं आहे.\n\nविश्व म्हणजे स्पेस-टाईमचा एक स्थिर, अचल असा हिस्सा आहे, अशी एक सर्वसाधारण धारणा..."} {"inputs":"...त आलं होतं. तेव्हापासून दिल्ली-हरियाणा दरम्यानच्या सिंघू सीमेवरच शेतकरी ठाण मांडून आहेत. \n\nआंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात सहावेळा चर्चाही झाली. तसंच शेतकऱ्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही बैठक झाली. पण त्यातून तोडगा निघू शकला नाही. \n\nकेंद्र सरकारने या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी एक प्रस्तावही आंदोलकांना पाठवण्यात आला होता. पण तिन्ही कृषी कायदे मागे घ्या, अशीच मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे. मात्र हे कायदे मागे घेणार नसल्याची सरकारची भूमिका आहे.\n\nसमिती स्थापन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंदोलनातप्रश्नी तोडगा निघेल, मोदीजी इतके मोठे नेते आहेत, त्यांचं म्हणणं आंदोलक ऐकतील, असं राऊत म्हणाले. दिल्ली येथे ANI वृत्तसंस्थेशी बोलताना ते बोलत होते. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त आला. आधी कुटुंबियांना चिंता वाटत होती, पण आता तेही पाठिंबा देत असल्याचं तो सांगतो. दक्षिण कोरियातल्या टीममेट्सनीही त्याच्या मुंबईत येण्याच्या निर्णयाचं स्वागत केलं. \n\nपण मुंबईतल्या क्रिकेट वर्तुळात कुणाची ओळख नसल्यानं कुठून सुरूवात करावी हेही त्याला समजत नव्हतं. अधूनमधून दक्षिण कोरियन संघासाठी खेळण्यासाठी पार्कला दौऱ्यावरही जावं लागतं, त्यामुळं मुंबईत लक्ष केंद्रित करणंही कठीण. इथलं हवामान, स्पर्धा सगळ्याशीच त्याला जुळवून घ्यावं लागलं. \n\n\"मला वाटलं तेवढं हे सोपं नक्कीच नव्हतं. भारतात कित्येक... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यत्व मिळालं आणि पुढं दशकभरात तिथं क्रिकेटच्या प्रसारासाठी आयसीसीनं निधीही पुरवला. \n\nमग ट्वेन्टी20 क्रिकेटचा प्रसार आणि 2014च्या इन्चिऑन आशियाई क्रीडा स्पर्धेत क्रिकेटच्या समावेश यामुळं दक्षिण कोरियासारख्या देशांमध्ये क्रिकेटला आणखी चालना मिळाली. आज आंतरराष्ट्रीय स्तरावर पुरुष आणि महिलांच्या क्रिकेटमध्येही दक्षिण कोरियाचे संघ प्रतिनिधित्व करतात. यंदा आयसीसीनं सर्व सहसदस्य देशांना आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी20 संघांचा दर्जा दिल्यामुळं दक्षिण कोरियातलं क्रिकेट आणखी बहरेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. पार्कही तेच स्वप्न पाहतो आहे. \n\nवर्ल्ड कप ड्रीम\n\nपार्क आता 28 वर्षांचा आहे आणि दिवसागणिक क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्याची शक्यता त्याच्यासाठी कमी होत चालली आहे याची त्याला कल्पना आहे. \n\n\"मला कधीकधी नैराश्य आल्यासारखं वाटतं, पण मी आशा सोडलेली नाही. एक क्रिकेटर म्हणून यश मिळालं नाही, तरी मी दक्षिण कोरियात गेल्यावर तिथल्या क्रिकेटसाठी हे फायद्याचं ठरेल. हीच गोष्ट मला प्रेरणा देते. 2022च्या एशियाडमध्येही क्रिकेट खेळलं जाणार आहे, मला त्यासाठी माझ्या टीमला मदत करायची आहे.\" \n\nकधीतरी भविष्यात विश्वचषक खेळण्याचं स्वप्नंही तो पाहतो. पार्क म्हणतो, \"गेल्या वेळी टी20 विभागीय पात्रता स्पर्धेत आम्हाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं. पण कधीतरी कोरिया विश्वचषकात खेळेल अशी मला आशा आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त आली होती.\n\nमुघल बादशहाचं मन वळवण्याचा प्रयत्न\n\nजगप्रसिद्ध इतिहासकार विल्यम डेलरिम्पल यांच्या म्हणण्यानुसार, त्या काळी युरोपात ज्या तऱ्हेचं युद्ध होत होतं तसं युद्ध चाळीस लाख मुघलांच्या सैन्याशी करणं अशक्य आहे, हे लवकरच हॉकिंसला कळून चुकलं.\n\nत्यामुळे इथे त्याला मुघल बादशहाच्या परवानगीसोबतच सहकार्याचीही गरज होती. वर्षभरातच हॉकिंग मुघलांची राजधानी आग्रा इथे पोचले. फारसं शिक्षण न झालेल्या हॉकिंसला जहाँगीरकडून व्यापाराची परवानगी घेण्यात यश मिळालं नाही.\n\nत्यानंतर ब्रिटिश संसदेचे सदस्य व राजदूत सर थॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब्रिटिश सेनेच्या सशस्त्र दलांनी पहिल्यांदा भारतात पोर्तुगीज, डच व फ्रान्सच्या प्रतिस्पर्धांचा सामना केला, आणि बहुतांश युद्धांमध्ये ब्रिटिश जिंकले. हळूहळू त्यांनी बंगालच्या किनारपट्टीवर नियंत्रण मिळवलं.\n\nपरंतु, सतराव्या शतकामध्ये मुघलांशी त्यांचा केवळ एकदाच संघर्ष झाला. बंगालमध्ये मुघल बादशाह औरंगजेब आलमगीरचा भाचा नवाब शाइस्ते खान आपल्या अधिकाऱ्यांना कराबाबत व इतर गोष्टींबाबत त्रास देतो आहे, अशी तक्रार 1681 साली कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचा संचालक सर चाइल्ड याच्याकडे केली. \n\nजहागांरी यांच्या दरबारात सर थॉमस रो\n\nसर चाइल्डने सैन्याची मदत पाठवण्यासाठी सम्राटाला पत्र लिहिलं. त्यानंतर 1686 साली एकोणीस युद्धनौका, दोनशे तोफा आणि सहाशे सैनिक असलेला ताफा लंडनहून बंगालच्या दिशेने रवाना झाला.\n\nमुघल बादशाहाचं सैन्यही तयार होतं, त्यामुळे या युद्धात मुघलांचा विजय झाला. 1695 साली ब्रिटिश समुद्री चाचा हेन्री एव्हरीने 'फतेह मुहम्मद' व 'गुलाम सवाई' ही औरंगजेबाची समुद्री जहाजं लुटली. त्यावरील खजिन्याची किंमत जवळपास सहा लाख ते सात लाख ब्रिटिश पौंड इतकी होती.\n\nमुघल सैन्यापुढे नामोहरम झालेलं ब्रिटिश सैन्य\n\nमुघल सैन्याने ब्रिटिश सैनिकांना माश्यांसारखं मारलं, असं इतिहासकार विल्यम डेलरिम्पल नमूद करतात. बंगालमधील कंपनीचे पाच कारखाने नष्ट करण्यात आले आणि सर्व इंग्रजांना बंगालबाहेर हाकलण्यात आलं.\n\nसूरतमधील कारखानाही बंद करण्यात आला आणि मुंबईतही त्यांची हीच अवस्था करण्यात आली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांना बेड्या घालून शहरात फिरवण्यात आलं आणि गुन्हेगार म्हणून अपमानित करण्यात आलं.\n\nकारखाने परत मिळवण्यासाठी माफीची भीक मागत बादशाहाच्या दरबारात उपस्थित राहण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय कंपनीसमोर नव्हता. ब्रिटिश सम्राटाने हेन्री एव्हरीची अधिकृतरित्या खरडपट्टी काढली आणि मुघल बादशाहाची माफी मागितली.\n\nऔरंगजेब आलमगीरने 1690 साली कंपनीला माफ केलं. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात ईस्ट इंडिया कंपनीने चीनहून रेशीम व चिनी मातीची भांडी विकत घ्यायला सुरुवात केली. या मालाचा मोबदला चांदीच्या रूपात द्यावा लागत होता, कारण या व्यतिरिक्त दुसरं कोणतंही उत्पादन चीनला गरजेचं नव्हतं.\n\nब्रिटिश सैन्य मुघलांपुढे जेरीस आलं होतं.\n\nयावर एक उपाय काढण्यात आला. बंगालमध्ये अफूची शेती करण्यात आली आणि बिहारमध्ये त्यासंबंधीच्या उत्पादनांचे कारखाने सुरू करण्यात आले, अशा प्रकारे..."} {"inputs":"...त आलेले सर्व्हेही चुकीचे ठरले होते. \n\nराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदार नेमके कोण असतील याचा अंदाज लावणं एक आव्हान असतं. गेल्यावेळेस सगळे सर्व्हे याचा अंदाज लावण्यात असफल ठरले होते. \n\nडोनाल्ड ट्रंप यांना श्वेतवर्णीय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर मतं दिली होती. त्याचा अंदाज कोणत्याही सर्व्हेत व्यक्त करण्यात आला नव्हता. \n\nसध्या बायडन यांची जी आघाडी आहे, ती त्यांना 2016 सारख्या परिस्थितीपासून वाचवेल, असा अंदाज न्यूयॉर्क टाइम्सनं व्यक्त केला आहे. \n\nमात्र, 2020 मध्ये सर्व्हे करणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"्थिती\n\nसर्व्हेमध्ये बायडन आघाडीवर दिसत असले तरी अनेक राज्यं अशी आहेत, जिथे ट्रंप बाजी मारू शकतात. अशावेळी इलेक्टोरल कॉलेजियम त्यांच्या बाजूने झुकू शकतं. \n\nगेल्यावेळी डोनाल्ड ट्रंप पॉप्युलर मतांमध्ये पिछाडीवर होते, मात्र इलेक्टोरल कॉलेजमध्ये त्यांनी बाजी मारली होती.\n\nअमेरिकेत जेव्हा लोक राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करतात, तेव्हा ते प्रत्यक्षात अधिकाऱ्यांच्या एका समूहाला मत देत असतात, ज्यातून इलेक्टोरल कॉलेजियम बनतं. \n\nहे लोक इलेक्टर्स असतात आणि त्यांचं काम राष्ट्राध्यक्ष आणि उप-राष्ट्राध्यक्षांची निवड करणं हे असतं. प्रत्येक राज्यातली इलेक्टर्सची संख्या ही त्या राज्यातल्या लोकसंख्येवर अवलंबून असते. \n\nडोनाल्ड ट्रंप यांना मिशिगन आणि विस्कॉन्सिनसारख्या राज्यात विजय मिळाला होता. यावेळी ही राज्यं आवाक्याबाहेरची दिसत आहेत. \n\nजर पेन्सिल्व्हेनिया आणि फ्लोरिडासारख्या ठिकाणच्या कृष्णवर्णीय मतदारांनी जर ट्रंप यांच्या पारड्यात मतं टाकली तर ट्रंप यावेळी विजयी होऊ शकतात.\n\nट्रंप आणि बायडन यांना प्रत्येकी 269 इलेक्टोरल कॉलेजियमची मतं मिळण्याचीही शक्यता आहे. \n\nदोघांनाही समसमान मतं मिळाली तर प्रतिनिधीगृहात राज्याचे प्रतिनिधी अध्यक्षांची निवड करतात. अशापरिस्थितीत बहुमत ट्रंप यांना मिळू शकतं. \n\nजो बायडन यांनी आतापर्यंत तरी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार केला आहे. \n\nएरव्ही जो बायडन हे अव्यावहारिक टिप्पणी करण्याबद्दल प्रसिद्ध आहेत, मात्र यावेळी ते अशा कोणत्याही वादात अडकले नाहीयेत. \n\nपण आता बायडन यांची प्रचारमोहीम अजून वेग घेईल. अशावेळेस चुकीची, वादग्रस्त वक्तव्यं करण्याची शक्यता वाढते. त्याचा बायडन यांना फटका बसू शकतो. \n\nबायडन यांना पसंत करणाऱ्यांमध्ये उपनगरीय उदारमतवादी, असंतुष्ट रिपब्लिकन, डेमोक्रॅट श्रमिक वर्ग आणि जातीय अल्पसंख्यांकांचा समावेश आहे. या सगळ्यांचे हितसंबंध एकमेकांपेक्षा भिन्न आहेत. त्यामुळे बायडन यांची एक चूक या मतदारांना नाराज करू शकते. \n\nबायडन यांच्या वाढत्या वयामुळे प्रचार मोहिमेदरम्यानचा थकवा त्यांना झेपेल का, अशी शंकाही उपस्थित केली जातीये. म्हणूनच बायडन यांचं अधिक वय ट्रंप यांच्या पथ्यावर पडू शकतं, असं म्हटलं जातंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"...त आहे याचा कोणालाच पत्ता लागत नाही. याच कारणामुळे पोलीस यावर पूर्णपणे निर्बंध लावू शकत नाहीत. \n\nलक्ष ठेवणं कठीण\n\nओपन इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च इंजिनवर होणाऱ्या कामांवर लक्ष ठेवणं सोपं असतं. वेब पोर्टल तुमची हिस्ट्री सेव्ह करत असतं. गुप्तचर संस्था कीवर्डवरून कोणतीही माहिती मिळवू शकतात. पण डार्कवेबवर लक्ष ठेवण अतिशय कठीण काम असतं. \n\nयाच कारणांमुळे डार्क वेब बेकायदेशीर घडामोडींचा अड्डा बनलं आहे. \n\nव्यवहारासाठी बिटकॉईनचा उपयोग\n\nडार्क वेब एकप्रकारे डिजिटल मार्केट आहे. पण ज्या वस्तू बेकायदेशीर आहेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज्ञ मात्र याबद्दल उत्साही नव्हते. पायरसी आणि पॉर्न बंद करण्यासारखं हे आहे. दहा साईट बंद केल्या तर 20 नव्या सुरू होतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. गेल्या वर्षी सिल्क रोडची नवी अवृत्ती आल्याची चर्चा होती. \n\nआव्हान खडतर असलं तरी पोलीस आणि गुप्तचर संस्था प्रयत्न करत आहेत. 19 फेब्रुवारीला ब्रिटनमध्ये डार्क वेबवर लहान मुलांना ब्लॅकमेल करून त्यांचं शोषण करणाऱ्या मॅथ्यू फॉल्डर याला 32 वर्षांची शिक्षा झाली होती. \n\nअनेक वर्षं गुंगारा देणाऱ्या फॉल्डरला पकडण्यासाठी एफबीआय, होमलॅंड सिक्युरिटी, युरोपोल शिवाय ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इस्राईल यांनीही ब्रिटनची मदत केली होती. \n\nभारतीय पोलीस काय करत आहेत? \n\nभारतात डार्क वेबशी लढण्यासाठी विशेष कायदा नाही. अशा स्थितीत पोलीस काय करत आहेत?\n\nआंतरराष्ट्रीय सार्वजनिक धोरणाच्या जाणकार सुबी चतुर्वेदी सांगतात, \"आपल्या पोलिसांची अडचण अशी आहे की, अशा गुन्हेगारांना शोधण्यासाठी कोणतीच कायदेशीर तरतूद नाही. आपल्याकडे CRPC आणि IT अॅक्ट आहे जो अशा लोकांना लागू होऊ शकतो. पण अशा लोकांना शोधल्याशिवाय त्यांचं नेटवर्क क्रॅक कसं करणार. शिवाय कोणतही स्पेशल युनिट नाही. फक्त 9 सायबर सेल आहेत. आपल्याला मोठ्या प्रमाणावर साधनं आणि गुंतवणुकीची आवश्यकता आहे.\"\n\nसुबी यांच्या मते, \"डार्क वेब आपलं तंत्रज्ञान आणि कोड नेहमी सुधारत असतात. त्यामुळे निव्वळ पोलीस आणि गुप्तचर संस्था यावर निर्बंध आणू शकत नाहीत. समाज आणि पालकांची भूमिका सर्वांत मोठी आहे. ही कामं घरात बसून होत आहेत. मुलं इंटरनेटवर आहेत आणि मुलांना आईवडिलांपेक्षा जास्त तांत्रिक माहिती आहे. त्यामुळे पालकांना अधिक सतर्क राहणं आवश्यक आहे. \n\nपुणे सायबर सेलचे डीसीपी सुधीर हिरेमठ म्हणतात, \"कोणत्याही दाव्यावरून डार्क वेबचा आकार किती मोठा असेल याचा अंदाज करता येत नाही. जेव्हा एफबीआयनं 'सिल्क रोड' बंद केला त्यावेळी याचा कारभार 120 कोटी अमेरिकन डॉलर होता, असा अंदाज वर्तवण्यात आला होता.\"\n\n'सिल्क रोड' डार्क वेबवर चालणारा अंमली पदार्थांचा सर्वांत मोठा व्यापार होता. एफबीआयनं 2013ला 'सिल्क रोड बंद' केला होता.\n\nहिरेमठ सांगतात, \"इथं सर्व प्रकारची शस्त्रास्त्र आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्सही मिळतात. या शिवाय मालवेअर पाठवणे, खंडणी वसुली यासाठी डार्क वेबचा वापर केला जातो. भारतात डार्क वेबचा अंमली पदार्थ, चाईल्ड पॉर्न, पायरसी यासाठी जास्त वापर होतो.\" \n\n\"ओपन इंटरनेट आणि सर्वसामान्य सर्च..."} {"inputs":"...त करणार नाही, अशी उघड भूमिका यापूर्वी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी घेतली आहे.\n\nउत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे स्थानिक नेतृत्व आणि खडसे एकमेकांचे कायम विरोधक राहिले आहेत. शिवसेनेचे जळगावचे नेते माजी आमदार सुरेश जैन हे एकनाथ खडसे यांचे कट्टर विरोधक समजले जातात.\n\nशिवसेना आणि भाजप दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. एकनाथ खडसे साधारण चार दशकांपासून भाजपमध्ये सक्रीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे.\n\nउत्तर महाराष्ट्रात युतीच्या काळातही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला सहकार्य केले नाही,... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा संघर्ष नव्हता. पण एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यास संघर्ष अटळ आहे,\" अशी प्रतिक्रिया एका शिवसेनेच्या आमदाराने बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\n\nजळगाव पुण्यनगरीचे संपादक विकास भदाणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"जळगावमध्ये शिवसेना आणि खडसे यांच्यात कायम वाद होतात. 2014 मध्ये शिवसेना आणि भाजपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी खडसेंचा मतदारसंघ मुक्ताईनगरमध्ये प्रचारसभा घेतली होती.\"\n\n\"खडसेंचे विरोधक समजले जाणारे शिवसेनेचे माजी आमदार सुरेश जैन हे पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचेही मत शिवसेना पक्षश्रेष्ठी विचारात घेऊ शकते,\" असंही विकास भदाणे सांगतात.\n\nएका बाजूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.\n\nज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,\"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे.\n\n\"खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तर त्यानिमित्त ही स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते.\" \n\nमहाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी खडसेंच्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता कमी आहे.\n\n\"एकनाथ खडसेंसारखा बडा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करत असेल तर ते शिवसेनेचे ऐकतील असे वाटत नाही.\" असे मत मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचा हा संघटनात्मक निर्णय असला तरी त्याचा फटका महाविकास आघाडीला इतर ठिकाणीही बसू शकतो. सहकारी पक्षाला डावलून असे प्रवेश होऊ लागले तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यामुळे स्थानिक अस्वस्थता वाढू शकते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...त कशाला प्राधान्य आहे हेसुद्धा कळेल.\n\nकर्नाटकात निवडणुका होणार आहेत. गुजरातेत पण आहेतच. कदाचित याचमुळेच धर्मसंसदेचं आयोजन केलं नाही ना? असे प्रश्न यज्ञात विघ्न आणतात. या आरोपांचं वेळीच खंडन केलं गेलं आहे. \n\nधर्मसंसदेत हे पण सांगितलं आहे की, जर हिंदू धर्म न मानणाऱ्या लोकांनी प्रेमयुद्ध बंद केलं नाही तर बजरंग दलाच्या युवकांना हिंदू धर्म न पाळणाऱ्या भागात तिथल्या युवतींना आकर्षित करण्यासाठी पाठवलं जाईल. म्हणजे हिंदू नसणाऱ्या युवतींना अचानक बजरंग दलाचे तरूण आकर्षक वाटायला लागतील.\n\nराममंदिर निर्माण\n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारोप\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त केला आहे. युरोपियन महासंघातल्या ट्रान्सपरन्सी विभागातल्या कागदपत्रांनुसार सप्टेंबर 2013 साली या एनजीओची स्थापना झाली. \n\nमाडी शर्मा या एनजीओच्या संस्थापक आणि संचालक आहेत. कागदपत्रांनुसार या एनजीओमध्ये केवळ एकच पूर्णवेळ कर्मचारी आहे. तर दोन अंशकालीक कर्मचारी आहेत. म्हणजे केवळ तीन व्यक्ती ही थिंक टँक चालवत आहेत. \n\nही संस्था जगभरातल्या महिला आणि मुलांसाठी काम करत असल्याचा दावा कागदपत्रांमध्ये करण्यात आला आहे. मात्र, एनजीओच्या वेबसाईटवर तशी माहिती मिळत नाही. प्रत्यक्ष काय काम केलं, याची कसलीही माहि... उर्वरित लेख लिहा:","targets":"युरोपीय महासंघाच्या खासदारांच्या एका छोट्या शिष्टमंडळाने मालदीवचा दौरा केला होता. \n\nनिवडणूक निरीक्षणाच्या कथित दौऱ्यावर गेलेल्या या शिष्टमंडळात युरोपीय महासंघाचे खासदार टॉमस जेचॉस्की, मारिया गॅब्रिएल जोआना आणि रिज्सार्ड जारने यांच्या व्यतिरिक्त युरोपीयन युनियन सोशल कमिटीचे (ईईएसई) अध्यक्ष हेनरी मालोसी यांच्यासोबत माडी शर्मादेखील होत्या. \n\nमाडी शर्मा यांनी युरोपीय महासंघाच्या ईपी टुडे या मासिकात दौऱ्याविषयी लेख लिहिला होता. या लेखात त्यांनी मालदीव सरकारवर टीका केली होती. लेखात त्या लिहितात,की युरोपीय लोक ज्या देशाला स्वर्ग मानतात त्या देशावर एका हुकूमशहाची सत्ता आहे. मालदीवने अधिकृतपणे या लेखाचा विरोध केला होता. त्यानंतर खासदारांचा हा दौरा खाजगी स्वरूपाचा होता, असं स्पष्टीकरण युरोपीय महासंघाने दिलं होतं. \n\nमालदीव दौऱ्यावर गेलेले दोन खासदार काश्मीर दौऱ्यावरही आलेले आहे. खासदारांचा हा दौराही खाजगी स्वरुपाचा असल्याचं युरोपीय महासंघाने सांगितलं आहे. \n\nमाडी शर्मा आणि त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क करण्याचा बरेचदा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी उत्तर दिलं नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त केली.\n\nयासाठी त्यांनी कामिल अमीन थाबेत हे नाव घेतलं. अर्जेंटिनामध्ये स्थायिक झालेल्या सीरियन समाजामध्ये या रुपात वावरत त्यांनी ओळखी तयार केल्या. सीरियन दूतावास काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशीही त्यांनी लवकरच मैत्री करत त्यांचा विश्वास संपादन केला. \n\nयामध्ये सीरियन लष्करातले मुत्सद्दी अधिकारी अमीन अल-हफीज यांचाही समावेश होता. नंतर ते सीरियाचे राष्ट्रपती झाले. आपल्याला लवकरात लवकर सीरियाला 'परतायचं' असल्याचा निरोप कोहेन यांनी आपल्या 'नव्या मित्रांना' दिला होता. \n\nसीरियाची राजधानी दमास्कसला जाऊन स्थायि... उर्वरित लेख लिहा:","targets":"े हँडलर्स वारंवार देत.\n\nएकाच दिवसात दोनदा रेडिओ संदेश पाठवू नये, अशी ताकीदही त्यांना देण्यात आली होती. पण कोहेन याकडे पुन्हापुन्हा दुर्लक्ष करत आणि यामुळेच त्यांचा शेवट झाला. \n\nसीरियाच्या काऊंटर इंटेलिजन्स ऑफिसर्सना जानेवारी 1965 मध्ये त्यांच्या रेडिओ संदेशांचा सुगावा लागला आणि त्यांना संदेश पाठवताना पकडण्यात आलं. \n\nत्यांची चौकशी झाली, लष्करी कार्यालयात खटला चालला आणि शेवटी त्यांना मृत्यूदंड सुनावण्यात आला. \n\n1966 मध्ये दमास्कसमध्ये एका चौकामध्ये त्यांना जाहीर फाशी देण्यात आली. त्यांच्या गळ्यात एक बॅनर घालण्यात आला होता. त्यावर लिहिलं होतं - 'सीरियामधल्या अरब लोकांतर्फे'\n\nकोहेन यांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा माफ व्हावी यासाठी सुरुवातीला इस्रायलने आंतरराष्ट्रीय मोहीम राबवली. पण सीरियाने ऐकलं नाही. कोहेन यांच्या मृत्यूनंतर इस्रायलने त्यांचा मृतदेह आणि अवशेष परत देण्याची अनेक वेळा मागणी केली पण सीरियाने दरवेळी नकार दिला.\n\n53 वर्षांनी मिळालं एलींचं घडयाळ\n\n2018 मध्ये मृत्यूच्या 53 वर्षांनंतर इस्रायलला एलींचं एक घड्याळ मिळालं. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने याविषयीची घोषणा केली होती. पण इस्रायलला हे घड्याळ कधी आणि कसं मिळालं हे मात्र सांगण्यात आलं नाही. \n\n'मोसाद (इस्रायली गुप्तचर संस्था) च्या खास ऑपरेशनद्वारे' हे घड्याळ हस्तगत करून परत आणल्याचं सांगण्यात आलं. \n\nएली कोहेनना ज्या दिवशी अटक करण्यात आली, त्यादिवशी त्यांनी हे घड्याळ लावलेलं होतं आणि हे घड्याळ कोहेन यांचं ऑपरेशनमधलं रूप आणि खोट्या अरब रूपाचा महत्त्वाचा हिस्सा होतं, असं मोसादचे संचालक योसी कोहेन यांनी म्हटलं होतं. \n\nहे घड्याळ मिळाल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एका निवेदनाद्वारे म्हटलं, \"ही शूर आणि वचनबद्ध मोहीम राबवल्याबद्दल मला मोसादच्या अधिकाऱ्यांचा अभिमान आहे.\"\n\n\"या महान योद्ध्याशी निगडीत एखादी वस्तू इस्रायलला परत आणणं हे या मोहिमेचं एकमेव उद्दिष्टं होतं. देशाची सुरक्षा कायम ठेवण्यामध्ये या व्यक्तिची महत्त्वाची भूमिका होती.\"\n\nकोहेन यांची विधवा पत्नी नादिया यांना गेल्या वर्षी मे महिन्यात हे घड्याळ समारंभपूर्वक सोपवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी इस्रायली टीव्हीला सांगितलं, \"घड्याळ मिळाल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा माझ्या घशाला कोरड पडली आणि अंगावर शहारा आला. त्यांचा हात माझ्या हातात घेतल्यासारखं मला वाटलं. त्यांचा एक भागच जणू..."} {"inputs":"...त जाऊन कोणाला भेटायचं हेही सांगितलं. त्या दिवसापासून सुनंदा तलाठी कार्यालय, तहसीलदार कार्यालय अशा चकरा मारायला लागल्या. कोर्टात केस उभी करायची म्हणजे त्यांना कागदपत्र जमा करणं आलं, आणि ते नक्कीच सोपं नव्हतं. \n\n\"माझा एकच दिनक्रम असायचा. उठायचं, घरातलं आवरायचं आणि कागदपत्र जमा करायला निघायचं. एकटी बाई बघून त्रास देणारेही कमी नव्हते. कधी कधी लोक कागदपत्रांसाठी तंगवायचे. कधी जास्त पैसै मागायचे. आज कळतं सातबाऱ्यासाठी दोन रूपये लागतात, पण तेव्हा, 15 वर्षांपूर्वी दोन-दोन हजार मागणारेही भेटायचे. तेव्हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तेवढा काळ कागदपत्रं दुरुस्त करण्यात घालवली. उरलेल्या जमिनीच्या हिश्शासाठी जेव्हा कोर्टात केस उभी राहिले तेव्हाच वाटलं मी जिंकले. ते समाधान न सांगता येण्यासारखं होतं. मला वाटलं, पुढची लढाई आता मी लढेन आणि जिंकेनही. पण एकटी बाई सगळ्यांना पुरुन उरली होती.\" \n\nदरम्यान, सुनंदा यांनी गावात बचतगटांचं काम सुरू केलं. त्याव्दारे त्या महिला राजसत्ता आंदोलन या सामाजिक संस्थेशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी महिला सक्षमीकरणाचं काम सुरू केलं. हेच काम करताना त्यांच्या लक्षात आलं की जमिनीचे प्रश्न असलेल्या अनेक महिला आसपास आहेत ज्यांना काही मदत किंवा सल्ला मिळत नाहीये. अशा महिलांना त्यांनी मदत करण्याचं ठरवलं. \n\n\"महिलांचे अनेक प्रश्न होते, कोणाचा खरेदी खताचा प्रश्न तर कोणाचा वारसहक्काचा. तुम्ही गावाकडे बघाल तर सगळं करणारी बाईच असते. अनेकदा घराचा कर्तापुरुष व्यसनाधीन झालेला असतो, आजारी असतो किंवा मृत झालेला असतो. अशात एकट्या बाईला जमिनीवरून त्रास देणारे अनेक जणं असतात. अशा महिलांची मदत करण्याचं आम्ही ठरवलं. संस्थेच्या मदतीने या महिलांसाठी कायद्याची माहिती देणारी शिबीरं आयोजित केली. सुरुवातीला मी गावागावात फिरून या महिलांची माहिती गोळा करायचे आणि मग आमचे वकील त्यांना सल्ला द्यायचे, आणि पुढे काय करायचं याचं मार्गदर्शन करायचे. आजवर आम्ही 25 महिलांना मदत केलेली आहे,\" त्या सांगतात. \n\nत्यांची केस आता शेवटच्या टप्प्यात आहे. सुनावणी कोव्हिड दरम्यान पुढे ढकलली गेली पण आपण ही केस जिंकू असा त्यांना विश्वास आहे. एवढ्या वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी आपल्या हक्काच्या जमिनीत स्वतःचं घर बांधलं आहे. घरामागच्या जमिनीत मिरचीची हिरवी रोपं डोलत होती. \n\nसरकारी काम, त्यासाठी लागणारी कागदपत्रं, कोर्ट कज्जे त्यांना मुखोद्गत झाले आहेत. गेल्याच वर्षी त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली. त्यानंतर त्यांना अनेकांनी सल्ला दिला की तुम्ही आता कायद्याची पदवी घ्या. \"माझे संस्थेतले सहकारी म्हणतात, अर्ध्या वकील तर तुम्ही झाल्याच आहात,\" त्या हसत हसत उत्तरतात. \n\nकितीही संकटं आली तरी बाई त्याचा हिंमतीने सामना करू शकते असं त्या म्हणतात. \"माझ्याकडे बघा ना. एक काळ होता, जेव्हा खोलीचं दार लावून मी आतमध्ये दोन-दोन तास रडत असायचे. पण त्याही परिस्थितीतून मार्ग काढला. आजही माझ्याकडे कोणी आली की मी तिला सांगते, बाई मी जर परिस्थितीवर मात केली, तर तुही करू शकतेस की.\" \n\nसुनंदा..."} {"inputs":"...त जाणारे नवाझ शरीफ होते.\n\nबेनझीर भूट्टो यांच्या हत्येनंतर रुग्णालयात आलेले शरीफ\n\nतिसऱ्यांदा सत्तेत\n\nफेब्रुवारी 2008 मध्ये झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्ष दुसऱ्या क्रमांकावर होता आणि त्यांनी पीपीपी या पक्षाबरोबर युती करून आघाडीचं सरकार तयार करण्याचा निर्णय घेतला. पण हेही सरकार फार काळ टिकलं नाही आणि शरीफ यांचा पक्ष सरकारमधून बाहेर पडला. \n\nदोन वर्षांनी मे 2013 मध्ये पुन्हा एकदा निवडणुका झाल्या. त्यांच्या पक्षाने विजय मिळवला आणि नवाझ शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. यावेळी त्यांचा सामना क्रि... उर्वरित लेख लिहा:","targets":"रम्यान त्यांच्या पत्नीला कँसर झाल्यामुळे त्यांना लंडनला जावं लागलं. \n\nयाचदरम्यान शरीफ यांनी देशभरात रॅली काढत पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाच्या निर्णयाला त्यांनी कट ठरवण्याचा प्रयत्न केला. पण शेवटी जुलै महिन्यात त्यांच्याविरुद्ध न्यायालयाने निर्णय दिला. \n\nत्यांना दहा वर्षांची शिक्षा आणि 80 लाख पौंडाची शिक्षा झाली. शिक्षेची सुनावणी झाली तेव्हा लंडनला आपल्या अपार्टमेंटमध्ये होते. याच मालमत्तेमुळे अवैध संपत्ती असल्याचा आरोप त्यांच्यावर लागला होता. \n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त ज्या भागाचा उल्लेख करण्यात येतो आहे तो आधी पश्चिम सियांग जिल्ह्यातच येत असे. मात्र आता हा भाग शिऱ्योमी जिल्ह्याअंतर्गत येतो. हा अरुणाचल प्रदेशचा नवा जिल्हा आहे. चीनच्या सीमेच्या अगदी जवळ असा हा भाग आहे. हा भाग माझ्या जिल्ह्याअंतर्गत येत नाही. मात्र तिथे युरेनियमचा शोध घेण्याचं काम सुरू झालं आहे याची मला माहिती आहे\". \n\nसीमेनजीकच्या भागात युरेनियमचा शोध सुरू आहे.\n\nग्लोबल टाईम्सने लडाखमध्ये सुरू असलेल्या घडामोडींचा उल्लेख करताना लिहिलं आहे की, विशेषज्ञांनी इशारा दिला आहे की भारताचा आक्रमक पवित्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"्जा निर्मितीत आणि हत्यारं बनवण्यात याचा वापर केला जातो. \n\nअर्थात हत्यारं बनवण्यासाठी युरेनियमला घडवावं लागतं. ही जटील अशी प्रक्रिया आहे. \n\nयाआधीही अशा प्रक्षोभक बातम्या प्रसिद्ध\n\nयुरेनियम साठे शोधण्यासंदर्भात रुपक म्हणतात, ज्या जिल्ह्यांमध्ये युरेनियमचा शोध घेतला गेला आहे ते नियंत्रण रेषेपासून अगदी जवळ आहेत. चीन नेहमीच अशा पद्धतीने व्यक्त होत असतं. \n\nग्लोबल टाईम्स हे तिथल्या सरकारचं मुखपत्र आहे. चीनच्या सरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या विद्यापीठातील लोकांची वक्तव्यं घेतली जातात. त्यामुळे ग्लोबल टाईम्समध्ये अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या म्हणून त्याला मोठं समजू नये. डोकलाम वादावेळीही अशाच स्वरुपाच्या प्रक्षोभक बातम्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. \n\nभारत-चीन\n\nयंदा जानेवारीत काही भारतीय वृत्तवाहिन्यांनी उपग्रहाच्या आधारे दावा केला होती की चीनने अरुणाचल प्रदेशाचा भाग असलेल्या आणि भारताचं नियंत्रण असलेल्या भागात पक्क्या घरांचं गाव वसवलं आहे. \n\nचीनचा स्वायत्त भाग असलेल्या तिबेटची 1,129 किलोमीटरची सीमा अरुणाचल प्रदेशाला संलग्न आहे. \n\nभारताच्या ताब्यातील या भागावर चीनच्या नियंत्रणावर रुपक म्हणाले, चीनने 31 डिसेंबर 2020 रोजीच सिचुआनची राजधानी असलेल्या चेंगडूहून तिबेटची राजधानी असलेल्या ल्हासा तसंच न्यिंग-ची रेल्वे मार्गाचं काम पूर्ण केलं आहे. \n\nन्यिंग-ची हे अरुणाचल प्रदेशच्या सीमेपासून अगदी जवळ असलेलं चीनचं शहर आहे. भारतासाठी हा चिंतेचा मुद्दा आहे कारण जून महिन्यापासून या ठिकाणहून रेल्वे वाहतुकीला सुरुवात होईल. चेंगडूहून ल्हासाला येण्यासाठी 48तास लागत असत, आता हा प्रवास 13 तासात करता येणार आहे. सुरक्षा हा खासकरून संवेदनशील मुद्दा आहे, अरुणाचल प्रदेशाकरता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...त थैमान घातलं होतं. वुहानमधल्या हुआनन सीफूड मार्केटशी निगडीत परिसरातून हे रुग्ण आल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना स्वतंत्र विभागात ठेवण्यात आलं होतं. जेणेकरून अन्य रुग्णांना त्यांच्या माध्यमातून कोरोना व्हायरसची लागण होऊ नये. \n\nली वेनलियांग\n\n30 डिसेंबर रोजी डॉ. ली यांनी आपल्या सहकाऱ्यांना एक मेसेज केला. झपाट्याने पसरणाऱ्या एका व्हायरसबद्दल त्यांनी ग्रुपमधल्या सहकाऱ्यांना सांगितलं. संसर्ग होऊ नये यासाठी डॉक्टरांनी मास्क परिधान करणं आवश्यक असल्याचं त्यांनी सहकाऱ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं. त्यांच्या पालकांनाही त्रास जाणवू लागला. त्यांनाही हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. \n\nडॉ. ली यांची कोरोना व्हायरसची चाचणी झाली. मात्र ती चाचणी निगेटिव्ह झाली. \n\n30 जानेवारीला त्यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली. 'न्यूक्लिक अॅसिड टेस्ट झाली. त्याचे रिर्पोट्स पॉझिटिव्ह आले आहेत.' म्हणजे त्यांना देखील विषाणूची लागण झाली असं त्यांनी सूचित केलं. \n\nत्यांनी एका कुत्र्याचा इमोजी शेअर केला. त्या कुत्र्याचे डोळे रोडावले आहेत आणि जीभ बाहेर निघाली आहे असा तो इमोजी होता. \n\nत्या पोस्टवर हजारो कमेंट्स आल्या. गेट वेल सून असे मेसेज त्यांना करण्यात आले.\n\n'डॉ. ली हिरो आहेत. भविष्यात डॉक्टरांना असे इशारा द्यायला भीती वाटेल. आपलं वातावरण सुरक्षित राहावं यासाठी डॉ. ली सारखे हजारो लोक हवेत,' असं एका युझरने म्हटलं आहे. \n\nकोरोना व्हायरसच्या धोक्याचा इशारा देणाऱ्या डॉक्टर ली यांचा अंत कोरोनामुळेच झाला. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त नाही पुरुषांना देखील आपण गोरं असावं असं वाटतं. यातूनच जन्म झाला भारतातल्या पहिल्या पुरुषांसाठीच्या फेअरनेस क्रिमचा - फेअर अँड हँडसम. या क्रिमची पहिली जाहिरात केली बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानने. या क्रिमचा खप झाला नसता तरच नवल. \n\nरंगभेद करणाऱ्यांविरोधात एक मोहीम चालवली गेली. काळा रंगही सुंदर असतो हे या मोहिमेतून सांगितलं गेलं. Dark is Beautiful आणि #unfairandlovely यासारख्या काही मोहिमा सुरू झाल्या. गेल्या वर्षी मी एका खास कॅम्पेनविषयी लिहिलं होतं. त्या मोहिमेत भारतीय देवी-देवता काळ्या रंगाचे... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण असल्याचं' दाखवण्यावर बंदी घातली होती. लग्न, नोकरी किंवा पदोन्नतीत अशा व्यक्तींना डावललं जातं, असा संदेश जाहिरातीतून जाता कामा नये, असंही म्हटलं होतं. \n\nतरीही जाहिराती या नियमांचं सर्रास उल्लंघन करतात. बॉलीवुडमधले लोकप्रिय चेहरे आजही अशा जाहिराती करतात. \n\n'आशेचा किरण'\n\nमात्र, हा लेख लिहित असतानाच एक चांगली बातमी आली. तेलुगू सिनेसृष्टीतली आघाडीची नायिका साई पल्लवीने आपण यावर्षीच्या सुरुवातीला 2 कोटी रुपयांची फेअरनेस क्रिमची जाहिरात नाकारल्याचं म्हटलंय. \n\nयाविषयी दिलेल्या प्रतिक्रियेत ती म्हणते, \"अशा जाहिरातींमधून मिळालेल्या पैशाचं मी काय करू? माझ्या गरजा काही फार मोठ्या नाही. मी हे म्हणू शकते की आपण जी मानकं ठरवली आहेत, ती चुकीची आहेत. हा भारतीय रंग आहे. आपण परदेशी लोकांकडे जाऊन ते गोरे का असं विचारू शकत नाही. तो त्यांचा रंग आहे आणि हा आपला.\"\n\nसाई पल्लवीच्या या कृतीचं आणि प्रतिक्रियेचं स्वागत होतंय. विशेषतः यंदाच्या मिस इंडिया स्पर्धेच्या सौंदर्यवतीचा फोटो प्रकाशित झाल्यावर तर साई पल्लवीचं व्यक्तिमत्त्व अधिकच उजळून दिसतंय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त नाहीय. \n\nपरिस्थिती अनिश्चिततेची असली तरी त्यांनी आता चीनमधून मास्क आणि सॅनिटायझर्स मागवायला सुरुवात केली आहे. अमेरिकेतल्या त्यांच्या ग्राहकांकडूनही या वस्तुंना भरपूर मागणी आहे. ते सांगतात, ज्या कारखान्यांमध्ये पूर्वी स्वयंपाकघरातल्या वस्तू तयार व्हायच्या, ते कारखाने आता मास्क बनवत आहेत. \n\nकॅपिटल इकॉनॉमिक्सच्या आकलनानुसार गेल्या महिन्यात चीनमध्ये कारखाने सुरू झाले आणि जगभरात मास्क, सॅनिटायझर्स, ग्लोव्ह्ज आणि इतर मेडिकल इक्विपमेंटची मागणी वधारली. चीनने आर्थिक विकासदराची जी आकडेवारी सादर केली आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"द्योगांना चीन सरकार आर्थिक मदत करू शकतं. \n\nचीनची मध्यवर्ती बँक असणाऱ्या सेंट्रल बँकेने काही व्याजदर कमी केले आहेत. त्यानंतर मार्च महिन्यात कॉर्पोरेट्सना मोठ्या प्रमाणावर अल्पकालीन कर्जवाटप करण्यात आलं. मात्र, या कंपन्यांसाठीही सध्या टिकून राहणं, सर्वात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी या कंपन्यांना अधिकच्या आर्थिक सहाय्याची गरज भासू शकते. \n\nयापूर्वीच्या जागतिक आर्थिक संकटकाळात चीनने तब्बल 600 अब्ज डॉलर्सची मदत केली होती. चीनच्या या आर्थिक मदतीमुळेच जगाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन सावरलं. मात्र, यामुळे चीनवरही कर्जाचा बोजा वाढला. आता आणखी कर्ज घेण्याची चीनची क्षमता नाही. \n\nयाचा साधा अर्थ असा की सध्याच्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी चीनवर अवलंबून राहणं केवळ अवास्तविकच नाही तर फार जोखमीचं आहे. चीनला स्वतःचेच खूप प्रॉबलेम्स आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त पडला होता. या कार्यक्रमात भारतविरोधी घोषणा देण्यात आल्याचा आरोप झाला होता.\n\nकन्हैया कुमार आणि उमर खालिदसहित 6 विद्यार्थ्यांनी अशी घोषणाबाजी केल्याचा आरोप झाला होता. यानंतर उमर खालिदवर देशद्राहाचा खटला दाखल करण्यात आला. ते काही दिवस पोलिसांच्या अटकेत राहिले आणि काही दिवसांनी त्यांना न्यायालयानं जामीन दिला. \n\nपण, भारतीय मीडियाच्या एका गटानं त्यांना देशद्रोही म्हटलं, तसंच त्यांच्या मित्रांच्या समूहाला तुकडे-तुकडे गँग संबोधलं. उमरनं वारंवार म्हटलं की, मीडियानं माझी प्रतिमा अशी बनवली ज्यामुळे अनेक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फ्रीडम विदाउट फियर' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता. तेव्हा प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं होतं की, पांढरा कुर्ता घातलेल्या एका माणसानं उमर खालिदला धक्का दिला आणि गोळी चालवली. पण, खालिद खाली कोसळल्यामुळे त्याला गोळी लागली नाही. या घटनेविषयी उमरनं सांगितलं, \"त्यानं माझ्यावर बंदूक रोखली तेव्हा मी घाबरलो होतो. तेव्हा गौरी लंकेशसोबत जे झालं, त्याची मला आठवण आली. \"\n\n'मला एकट्याला पाकिस्तानशी जोडलं गेलं' \n\nभीमा कोरेगावमधील हिंसेप्रकरणीसुद्धा गुजरातमधील नेता जिग्नेश मेवाणीबरोबर उमर खालिदचं नाव घेतलं जातं. या दोघांनी आपल्या भाषणातून लोकांना भडकावलं असं म्हटलं जातं होतं. यादरम्यान उमर खालिदला अभ्यासक्रमामध्येही अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. बऱ्याच प्रयत्नांनंतर जेएनयूनं त्यांची पीएचडीचा शोधप्रबंध जमा केला होता. \n\nउमर खालिद इंग्रजी आणि हिंदी दोन्ही भाषा चांगल्याप्रकारे बोलतो. भारतातील आदिवासींवर त्याचा विशेष अभ्यास आहे. तो जेएनयू आणि डीयूमध्ये शिकलेले आहे. तो काही सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मानवाधिकारांविषयी बोलत आहे. उमरनं काँग्रेसच्या काळात झालेल्या बाटला हाऊस एन्काऊंटरवरही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\nतो नेहमी म्हणत आला आहे की, \"काही विशेष कायद्यांमुळे पोलिसांना मिळणाऱ्या अतिरिक्त ताकदींमुळे मानवाधिकारांवर नेहमीच संकट आलं आहे. \" \n\nगेल्या वर्षी एका लेखात उमर खालिदनं लिहिलं होतं, \"2016मध्ये जेएनयूत तीन विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती. पण, मी एकटाच होतो ज्याला पाकिस्तानशी जोडलं गेलं. मला शिव्या देण्यात आल्या, तसंच मी दोनदा पाकिस्तानला जाऊन आल्याचंही सांगण्यात आलं. पण, दिल्ली पोलिसांनी हे दावे खोटे असल्याचं सांगितलं तेव्हा मात्र कुणीच माझी माफी मागितली नाही. काय कारण होतं? इस्लामोफोबिया. मला स्टेरियोटाइपिंगचं शिकार बनवण्यात आलं का?\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त पत्नीचा दर्जा नाही, अधिकृत उत्तराधिकारी म्हणून निवड नाही आणि स्वतःचं असं कुणीच आधार देण्यासाठी जवळ नाही अशा स्थितीत सापडलेल्या जयललिता यांना स्वतःला टिकवण्यासाठी राजकारणात सक्रिय राहणं भाग होतं. त्यांनी तेच केलं.\n\nअण्णा द्रमुक या त्यांच्या पक्षात त्यांनी स्वतःची जागा शोधण्याचा संघर्ष नव्यानं सुरू केला. अशातच एमजीआर यांच्या काही निष्ठावंतांनी जानकी रामचंद्रन (एमजीआर यांच्या पत्नी) यांना राजकारणात आणून जयललिता यांना त्यांची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला. पण, जयललिताच त्या! आतापर्यंतच्या संघर... उर्वरित लेख लिहा:","targets":"नं क्लीनचिट दिली. २०१६ मध्ये त्यांनी सलग दुसऱ्यांना सत्तेत कमबॅक केलं.\n\nएक-दोन आणि तर तब्बल पाच वेळा त्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यांनी राबवलेली अम्मा किचन, अम्मा मेडिकल, अम्मा स्टोअर या योजना कमालीच्या लोकप्रिय ठरल्या. \n\nमहिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली. त्यामुळेच आज तामिळनाडूमधल्या पेट्रोल पंपावर महिला पेट्रोल भरण्याचं काम करू शकत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठीसुद्धा त्यांनी महिला कमांडोंना नेमलं.\n\nएक अभिनेत्री ते लोकनेता हा प्रवास तसा त्यांच्यासाठी खूपच संघर्षमय होता. पण, त्यात त्यांना कायम साथ होती ती लोकांची. आधी पसंतीची अभिनेत्री म्हणून आणि नंतर लोकनेता म्हणून. \n\nअर्धशतक त्यांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. पण, संघर्षानं शेवटपर्यंत अम्मांचा पिच्छा पुरवला.\n\nतुम्ही हे पाहिलं आहे का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त पहिला रुग्ण आढळला होता. \n\nआणि फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'नमस्ते ट्रंप' हा मोठा कार्यक्रम गुजरातच्या अहमदाबादेत आयोजित केला होता. त्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, \"परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची, त्यांची कोरोना टेस्टिंग करण्याची गरज होती. त्यावेळी नरेंद्र मोदींनी डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला.\"\n\nआजवर भारतात 17 लाख हून अधिक रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, अमेरिका आणि ब्राझीलनंतर सध्या भारत तिसऱ्या क्रमांकावर आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"र विखे-पाटिलांनी व्यक्त केली. \n\n\"खासदाराला केंद्राच्या निधीसंदर्भात माहिती दिली जात नसेल तर खासदार असून काय उपयोग? मी राजीनामाच देतो. जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनी निवडणुका लढवाव्यात,\" असंही ते म्हणाले. \n\nविकासवर्धिनी संस्थेतर्फे कोरोनामुक्त नगर अभियानाअंतर्गत खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची संस्थेचे संचालक विनायक देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलाखत घेतली, अशी बातमी सकाळने दिली आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी करण्याचा विचार सरकारला का आला नाही? \n\nत्यांचं म्हणणं आहे की, देशात कच्च तेल साठवणुकीची क्षमता मर्यादित आहे. हे तेल संपत नाही तोवर नवीन तेल कसं आणणार? पण एकदाच तेलाचा सेल लावला असता तर एका दगडात तीन पक्षी मारता आले असते - दर घटल्याने सगळेच खुश, वाहतुकीचा खर्च कमी झाल्याने महागाईवरचा दबाव कमी झाला असता आणि दर कमी झाल्याने ज्यांना गरज नाही त्यांनी आपल्या गाड्यांचे टँक फुल केले असते. यामुळे तेल कंपन्यांचे टँकर रिकामे होऊन रिफायनरी चालवून स्वस्त कच्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणारेही हे मान्य करतील की मध्यमवर्गचा मोदींवरचा विश्वास पूर्णपणे फोकस्ड आहे. तिथे काहीच अडचण नाही. \n\nकाही तक्रारी आहेत. निराशाही आहे. ज्याची अपेक्षा होती तसं काही मिळालं नाही, याचं दुःखही आहे. पण नाराजी सध्यातरी दिसत नाही. शिवाय हे म्हणणारेही कमी नाही की व्होट बँक कुठलाही असला तरी निवडणूक जिंकवणारा वर्ग तर मध्यमवर्गच आहे. इतर सगळ्यांचं मत तर आधीच ठरलेलं असतं. \n\nम्हणजेच मध्यमवर्गाच्या निकषांवर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षाचा निकाल लावायचा असेल तर अगदी स्पष्ट आहे. जे नवव्या वर्गापर्यंतच्या मुलांचं झालं आहे तेच - परीक्षा न देताच पास!\n\n(लेखात मांडलेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.) \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त प्रमिला पट्टन यांनीही चिंता व्यक्त केली आहे.\n\nत्या म्हणाल्या, \"अशा अनेक घटनांची माहिती मिळते आहे- कुटुंबातीलच लोकांना आपल्या नात्यातील व्यक्तीवर बलात्कार करण्याची सक्ती करण्यात आल्याच्या घटना घडल्याचं कळतं. यासाठी लोकांना धमकावण्यात आलं, हिंसाचाराचा वापर करण्यात आला.\"\n\nपट्टन पुढे म्हणाल्या, \"गरजेच्या वस्तू देण्याच्या बदल्यात शारीरिक संबंध ठेवण्याची सक्ती स्त्रियांवर झाल्याच्या काही घटनाही समोर आल्या आहेत. शिवाय, वैद्यकीय केंद्रांवर गर्भनिरोधक साधनांची आणि लैंगिक संक्रमण आजारांच्या चाचणीसाठी ला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी आल्या आहेत. \n\nटिग्रे येथील महिलांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या यिकोनो (आता बास!) या संस्थेच्या वेयनी अब्राहा गेल्या वर्षअखेरपर्यंत मेकेलमध्ये होत्या. त्यांनी बीबीसीशी बोलताना बलात्कार हे युद्धात शस्त्र म्हणून वापरलं जातं असं सांगितलं.\n\nत्या म्हणाल्या, \"मेकेलमध्ये अनेक महिलांवर बलात्कार झालाय. लोकांच्या मनावर आघात व्हावा व त्यांनी लढणं सोडून द्यावं यासाठी त्याचा हेतुपुरस्सर वापर होतो.\"\n\nइथिओपियाचे लष्करप्रमुख बिर्हानू युला गेलाल्चा यांनी याप्रकारचे सर्व आरोप फेटाळले आहेत.\n\n\"आमचे सैनिक बलात्कार करत नाहीत. ते काही गुंड नाहीयेत. ते सरकारी फौजांमध्ये आहेत...आणि सरकारी फौजांना नियमावलींचं पालन करावं लागतं\", असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मानवाधिकार संघटनांनी सांगितलेले आकडे फुगवून सांगितलेले आहेत असं मत मेकेलचे नवनियुक्त अंतरिम महापौर अताकिल्टी हेलेसिलास यांनी सांगितले.\n\nया आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारने नुकताच एक टास्कफोर्स टिग्रेला पाठवला. त्यामध्ये महिला आणि आरोग्य मंत्रालयातील लोकांसह, महान्यायवादींच्या कार्यालयातील अधिकारी सहभागी होते. त्यांनी बलात्काराच्या घटना घडल्याचं मान्य केलं आहे पण पूर्ण अहवाल अजून समोर आलेला नाही.\n\nगेल्या आठवड्यात इथिओपियन मानवाधिकार आयोगाने टिग्रेमध्ये गेल्या 2 आठवड्यांमध्ये 108 बलात्कार झाल्याचं सांगितलं. तसेच या घटनांना बळी पडलेल्या व्यक्तींना मदतीसाठी पोलीस आणि आरोग्यसेवा नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय.\n\n 'मला इंजिनियर व्हायचं होतं'\n\nअबी अद्दीच्या या तरुणीवर शस्त्रक्रीया करून हात काढणाऱ्या डॉक्टरांशी बीबीसीने संपर्क केला. तिनं आणि तिच्या आजोबांनी या डॉक्टरांना काही माहिती दिली होती. \n\nइरिट्रियाच्या सैनिकांनी हल्ला केल्यानंतर तिला आणि तिच्या आजोबांना त्यांनी इथिओपियाच्या सैनिकांच्या हाती सुपुर्द केले. अबी अद्दीचे हॉस्पिटल बंद असल्यामुळे इथिओपियन सैनिकांनी त्यांना मेकेलच्या रुग्णालयात दाखल केले.\n\nआता आजोबांच्या जखमा भरुन आल्या आहेत. परंतु त्यांच्या नातीला अॅम्प्युटेशन नंतरच्या उपचारांची गरज आहे. तिचा उजवा पाय अजूनही प्लॅस्टरमध्ये आहे. हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपूनच रडतरडत तिनं बीबीसीला आपल्यावर कोसळलेल्या संकटाची माहिती दिली. \n\nआईच्या मृत्यूनंतर तिच्या आजोबांनीच तिला वाढवलं आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी तिचं शिक्षण सुरू होतं. तिला विद्यापीठात शिक्षण घेऊन इंजिनियर व्हायचं होतं..."} {"inputs":"...त मराठा आरक्षण प्रकरणाची चर्चा मोठ्या खंडपीठात व्हावी अशी मागणी रोहतगी यांनी केली आहे. \n\nतर मराठा आरक्षण प्रकरण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग करण्यात यावं अशी मागणी अॅडव्होकेट कपिल सिब्बल यांनी केली. \n\nयाचिकाकर्ते विनोद पाटील यांचे वकील नरसिंह यांनीही कोर्टात युक्तिवाद सादर केला होता.\n\nकोर्टाच्या निकालावर याचिकाकर्त्याचं मत काय?\n\nमराठा आरक्षण सुनावणी घटनापीठाकडे वर्ग केल्यामुळे आणि वैद्यकीय प्रवेश भरतीत तूर्त आरक्षण नसल्यामुळे आता राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि तत्पूर्वी आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"याग केला. अनेकानी स्वतःच्या आयुष्याची होळी केली. हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले.\"\n\nयाआधी काय झालं?\n\nमहाराष्ट्रात सध्या मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरींत 13 टक्के आरक्षण आहे. या आरक्षणामुळे राज्यातील एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर जात असल्यामुळे हे आरक्षण रद्द करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे. \n\nत्यामुळे मराठा आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकवण्याची लढाई आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे.\n\nसध्या कोरोना विषाणूमुळे सर्वत्र आरोग्य संकट गडद झाल्यानं सुप्रीम कोर्टातली सुनावणी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होत आहे.\n\nमहाराष्ट्र सरकारने हा खटला लढवण्यासाठी आधी मुकुल रोहतगी आणि परमजीतसिंग पटवालिया यांची नियुक्ती यापूर्वी केलेली आहे. त्यांच्यासोबतच आता ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल हेही मराठा आरक्षणाची बाजू मांडणार आहेत. \n\nआता सुप्रीम कोर्टात नेमकं काय सुरू आहे? \n\nमराठा आरक्षणाची वैधता आणि पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षण या दोन विषयांसंबंधी सुप्रीम कोर्टात सध्या लढाई सुरू आहे.\n\nयातील पहिला विषय म्हणजे, मराठा आरक्षणाच्या वैधतेचा आहे. \n\n1 डिसेंबर 2018 पासून महाराष्ट्रात सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (SEBC) अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण लागू झालं आहे. शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के असं हे आरक्षणाचं प्रमाण आहे.\n\nया आरक्षणाला जयश्री पाटील यांनी कोर्टात आव्हान देऊन या आरक्षणाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.\n\nदुसरा विषय म्हणजे, पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचा आहे.\n\nपदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा समाजाला दिलेलं आरक्षण लागू करू नये, अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची शेवटची तारीख 30 जुलै 2020 आहे. त्यामुळे यासंबंधीच्या सुनावणीचं महत्त्वं वाढलंय.\n\n7 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर मराठा समाजासाठीच्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण म्हणाले, \"मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांनी आज सर्वोच्च न्यायालयात या विधेयकाला अंतरिम स्थगिती देण्याची मागणी केली. परंतु न्यायालयाने त्यांना कोणताही दिलासा दिला नाही. राज्य शासनाच्या वकिलांनी प्रभावीपणे बाजू मांडली.\"\n\nज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी हे मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारची बाजू मांडत आहेत. शिवाय, मुंबई हायकोर्टात..."} {"inputs":"...त मिळालेला नाही. याचं एक कारण म्हणजे खडसेंना पक्षात स्थान कसं द्यायचं हा मोठा प्रश्न आहे. राष्ट्रवादीत मोठे स्वयंभू नेते आहेत. त्यात खडसेंचा शांत न बसण्याचा स्वभाव सर्वांना माहित आहे. मग त्यांना घेवून गोंधळ का निर्माण करायचा?\n\n\"देवेंद्र फडणवीसांवर सातत्याने तोफ डागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला खडसेंचा चांगला उपयोग होईल. मात्र, NCP कडून खडसेंच्या प्रवेशानंतर परिस्थिती काय होईल याची चाचपणी सुरू असावी. त्यामुळे खडसेंच्या प्रवेशाला अजून मुहूर्त मिळत नाही आणि इतक्या लवकर मिळण्याची स्थिती नाही.\" \n\nल... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्थानिक नेते मानतील? बरं, शरद पवारांनी मध्यस्ती केली तरी, स्थानिक समीकरणं जुळतील? हे प्रश्न अजूनही अनुत्तरीत असल्याने अद्याप खडसेंचा प्रवेशाला मुहूर्त मिळत नाही, असं राजकीय जाणकार म्हणतात. \n\n\"खडसेंनी आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर सतत भ्रष्टाचाराचे आरोप केले. NCP च्या स्थानिक नेत्यांशी त्यांचं कधीच जुळलं नाही. मग, पक्षात आल्यानंतर काय? याचा विचार राष्ट्रवादी कांग्रेसच्या नेत्यांना करावा लागेल,\" असं शैलेंद्र तनपुरे म्हणाले. \n\nफक्त भाजपचा मोठा नेता आम्ही फोडू शकतो, असे संकेत देत एकीकडे भाजपवर दवाब बनवायचा आणि दुसरीकडे भाजपतील पंकजा मुंडे, विनोद तावडेंसारख्या नाराजांना टॅप करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचं शैलेंद्र तनपुरे यांना वाटतं. \n\nखडसेंना शोधावी लागणार उत्तरं\n\nराष्ट्रवादी काँग्रेस खडसेंना पक्षप्रवेश देण्याबाबत ठोस निर्णयापर्यंत पोहोचली असली. तरी, अखेर जायचं का नाही, हे खडसेंना ठरवावं लागणार आहे, असं पत्रकार संजय जोग सांगतात. \n\n\"खडसे गेली 40-45 वर्षं भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडलेले आहेत. मग, राजकीय विचारसरणी अचानक बदलणार? भाजप-आरएसएसशी संबंध तोडणार? राष्ट्रवादीच्या पहिल्या फळीतील नेत्यांसारखं स्वत:च वेगळं वलय निर्माण करणं त्यांना शक्य होईल? राष्ट्रीय पक्ष सोडून ते महाराष्ट्रातील स्थानिक पक्षात येतील? याचं उत्तर खडसेंना स्वत: शोधावं लागणार आहे. त्याखेरीस त्यांच्या पक्षप्रवेशाला मुहूर्त मिळणार नाही,\" असं संजय जोग पुढे म्हणतात. \n\nएकीकडे छगन भुजबळांसारखा मोठा बहुजन नेता पक्षात असताना खडसेंचा फायदा होईल. यावर जोग म्हणतात, उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला पुन्हा अस्तित्व मिळवून देण्यासाठी भुजबळांसोबत खडसेंच्या नेतृत्वाचा फायदा होऊ शकेल.\n\nखडसेंच्या मागे जाणार कोण? \n\nखडसेंचं राजकारण जवळून पाहणारे जळगावातील पत्रकार संतोष सोनावणे म्हणतात, \"खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेमुळे जळगावातील स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाराज आहेत. खडसे आल्यामुळे पक्षाला फटका बसू शकतो असं त्यांचं मत आहे. खडसेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांशी कधीच जुळलं नाही. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांची भावना पक्षाला विचारात घ्यावी लागेल.\" \n\n\"खडसे भाजपतून बाहेर पडले तर त्यांच्यासोबत विद्यमान आमदार किंवा जिल्हापरिषद सदस्य जाण्याची शक्यता फार कमी आहे. खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली तर जळगावात फार तर एखाद्या..."} {"inputs":"...त यांनी स्पष्ट केलं. \n\nगेल्या काही दिवसांत शिवसेना अन्य प्रादेशिक पक्षांची बाजू घेताना दिसत आहे. सीबीआयवरून ममता बॅनर्जी आणि केंद्रामध्ये उद्भवलेल्या संघर्षात शिवसेनेनं ममतांना पाठिंबा दिला होता. त्यामुळं शिवसेना दबावतंत्राचा वापर करत अन्य पर्यायांची चाचपणी करत आहे का, या प्रश्नाचं उत्तर राऊत यांनी नकारार्थी दिलं. \"शिवसेना कोणावरही दबाव टाकण्यासाठी अशी भूमिका घेणार नाही. त्या त्या प्रांतातील प्रश्नांवर शिवसेनेनं नेहमीच प्रादेशिक पक्षांना पाठिंबा दिला आहे. मुळात शिवसेना हादेखील प्रादेशिक पक्ष आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"िरुद्ध होणारी निदर्शनं ही वाईट प्रशासकीय कौशल्याचं उदाहरण आहे. याआधी कोणत्याच पंतप्रधानांना निदर्शनांना तोंड द्यावं लागलं नाही. तुम्ही जिथे जाता तिथे लोक निदर्शनं करतात. याचाच अर्थ तुमचं प्रशासकीय कौशल्य चांगलं नाही. राजधर्म गुजरातमध्येही (2002 साली) पाळण्यात आला नव्हता आणि तो आजही आंध्र प्रदेशच्या बाबतीत पाळला नाही,\" असं नायडू यांनी बोलून माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या शब्दाची आठवण करून दिली.\n\nरविवारी पंतप्रधान मोदी यांनी नायडू यांना 'लोकेशचे वडील' असं संबोधून टिप्पणी केली होती. त्याला प्रत्युत्तर देत चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांचा उल्लेख केला आहे. \"मला मुलाचा अभिमान आहे. मी कौटुंबिक मूल्यं मानतो. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:चं कुटुंब नसल्याने ते समजू शकणार नाहीत,\" अशी टीका त्यांनी केली. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी केली. नोटाबंदीचा निर्णय वेडेपणाचा होता, असंही ते म्हणाले. शिवाय गुंटूरमध्ये YSR काँग्रेसने मोदींसाठी गर्दी जमवली, अशी टीका त्यांनी केली. \n\n\" पंतप्रधान स्वत:ला चहावाला म्हणवून घेतात मात्र त्यांची देहबोली आणि आचरण चहावाल्यासारखं नाही,\" असं नायडू म्हणाले. \n\nजसोदाबेन\n\n\"पंतप्रधानांनी वैयक्तिक पातळीवर टीका केली तर त्याला जशास तसं प्रत्युत्तर देण्यात येईल. मी शक्यतो कोणाच्याही खासगी आयुष्याबाबत शक्यतो बोलत नाही मात्र मोदींनी मला असं बोलायला भाग पाडलं आहे. ट्रिपल तलाक विधेयक संमत करून मुस्लीम महिलांना मदत करू इच्छितात. मात्र स्वत:च्या पत्नीबद्दल विचारलं तर मोदी उत्तर देऊ शकत नाहीत,\" अशी टीकाही त्यांनी केली. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त याबाबत माहिती देताना केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांनी घटनेच्या कलम 25 चा संदर्भ दिला होता. देशात कोणताही धर्म पाळण्यासाठी, त्याचा प्रचार करण्याचं आणि मानण्याचं स्वातंत्र्य आहे. हे करताना आरोग्य आणि सामाजिक सलोखा याची काळजी घेतली पाहिजे. रेड्डी यांनी केंद्रीय तपास यंत्रणेने (NIA) केरळमध्ये आंतरधर्मीय लग्नाच्या दोन प्रकरणांची चौकशी केली असल्याचं मान्य केलं होतं. \n\nकेंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने लव जिहादच्या मुद्यावरून उजव्या विचारसरणीच्या संघटनांपासून स्वत:ला दूर ठेवणं पसंत केलं. \n\nहा फक्त राजकीय अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा शर्मा यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे. ट्विटरवर उर्मिला लिहते, \"या देशातील महिला सुरक्षित कशा राहू शकतील. जेव्हा एक विशिष्ठ प्रकारचा अजेंडा घेऊन पुढे जाणारी महिला या आयोगाच नेतृत्व करत आहे. या वक्तव्याचा तिरस्कार करावा तितका कमी आहे. हे वक्तव्य अपमानजनक आहे. रेखा शर्मा यांनी तात्काळ राजीनामा द्यायला हवा.\" \n\nरेखा शर्मा यांना पदावरू तात्काळ दूर करण्याची मागणी उर्मिलाने केली आहे. \n\nअध्यक्षांची भाषा लाजीरवाणी\n\nरेखा शर्मा यांच्या लव जिहाद वक्तव्यावर टीका करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार फौजिया खान म्हणाल्या, \"महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ही भाषा वापरणं म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे. हे भारतीय राज्य घटनेच्या विरुद्ध आहे. आपण सर्व एक आहोत असं म्हणायचं आणि विभाजनाची भाषा वापरून, समाजात तेढ निर्माण करायचं हे योग्य नाही. यामुळे समाजात द्वेशाची भावना निर्माण होईल. प्रेमावर कुटुंब टिकून असतं. त्याला धर्माचं स्वरूप देऊ नये.\"\n\nबोलत जरी रेखा शर्मा असल्या तरी, त्यांचा बोलविता धनी संघ असल्याची टीका, खासदार फौजीया खान यांनी केली आहे. \n\n'नेटिझन्स वैतागले'\n\nलव जिहादच्या मुद्यावरून रेखा शर्मा यांच्या वक्तव्यावरून नेटिझन्स खूप वैतागले. अनेकांनी शर्मा यांना लव जिहादचा पुरावा द्या? अशा किती केसेस सापडल्या याची माहिती द्या? असे प्रश्न विचारले. तर #SackRekhaSharma हा हॅशटॅगही ट्विटरवर ट्रेन्ड होत होता. \n\nदिल्लीतील वकील राधिका रॉय ट्विटवर लिहितात, \"लव जिहाद ची व्याख्या काय हे निश्चित झालंय? नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोकडे याचे आकडे आहेत, ही प्रकरण कशी वाढतायत याबाबत माहिती आहे? हे लज्जास्पद आहे की एका सरकारी आयोगाकडून कट्टरतेला कायदेशीर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.\" \n\nतनिश्क ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातीवरून वाद \n\nप्रसिद्ध ज्वेलरी ब्रँड तनिष्कच्या आंतरधर्मीय विवाहाचं चित्रण दाखवणाऱ्या एका जाहिरातीवरून वाद उफाळल्यानंतर आता ही जाहिरातच मागे घेण्यात आली. पण अद्याप हा वाद थांबलेला नाही. \n\nतनिष्कनं ही जाहिरात सोशल मीडियावरून काढून टाकली आहे.\n\nहिंदू सुनेचं डोहाळजेवण तिचे मुस्लिम सासू-सासरे करतात, अशी जाहिरात तनिष्कनं केली होती. मात्र उजव्या संघटनांकडून सोशल मीडियावर या जाहिरातीला प्रचंड विरोध झाला. ही जाहिरात 'लव्ह जिहाद'चं उदात्तीकरण करत असल्याचा आक्षेप उजव्या संघटनांनी घेतला.\n\nमुस्लिम तरुण हिंदू मुलींचं धर्मांतर करण्यासाठीच..."} {"inputs":"...त रचलेला आहे. \n\nउदाहरणार्थ\n\n'ज़े-हाल-ए-मिस्कीं मकुन तग़ाफ़ुल दुराय नैनांबनाए बतियां\n\nकि ताब-ए-हिज्रां नदारम ऐ जांन लेहू काहे लगाए छतियां'\n\nपण जेव्हा रहीम (अब्दुल रहीम ख़ान-ए-ख़ानां, 1556-1627) यांनी असा भाषा मिलाफाचा प्रयोग केला तेव्हा त्यांनी खडी बोली आणि संस्कृतचा मेळ घातला. \n\nयाचं लोकप्रिय उदाहरण म्हणजे -\n\nदृष्टा तत्र विचित्रिता तरुलता, मैं था गया बाग में।\n\nकाचितत्र कुरंगशावनयना, गुल तोड़ती थी खड़ी।।\n\nउन्मद्भ्रूधनुषा कटाक्षविशि, घायल किया था मुझे।\n\nतत्सीदामि सदैव मोहजलधौ, हे दिल गुजारो शुकर।।... उर्वरित लेख लिहा:","targets":"कविन को सरदार, जिनके काव्यन में मिली भाषा विविध प्रकार।'\n\nज्या कवि गंग यांचं भिखारीदास कौतुक करत आहेत त्या कवि गंग यांनी संस्कृत-फारसीत लिहिलेली एक कविता पहा - 'कौन घरी करिहै विधना जब रु-ए-अयां दिलदार मुवीनम्। आनंद होय तबै सजनी, दर वस्ल्ये चार निगार नशीनम्।'\n\nआणखी एक प्रसिद्ध कवी रसखान (मूळ नाव - सैय्यद इब्राहिम खान) हे पठाण होते. पुष्टीमार्गी वल्लभ संप्रदायाचे प्रवर्तक वल्लभाचार्य यांचा मुलगा विठ्ठलनाथ यांचे ते शिष्य होते. \n\nरसखान यांची कृष्ण भक्ती प्रसिद्ध आहे आणि त्यांनी आपल्या आयुष्याचा मोठा काळ मथुरा आणि वृंदावनात घालवला. त्यांच्याबाबत असंही मानलं जातं की ते संस्कृत विद्वान होते आणि त्यांनी भागवताचा फारसीत अनुवाद केला होता. \n\nअसंही म्हटलं जातं की रसखान यांच्यासारख्या मुस्लिम भक्तांनाच उद्देश्यून भारतेंदु हरिश्चंद्र यांनी म्हटलं होतं की 'इन मुसलमान हरिजनन पर कोटिन हिंदू वारिए.'\n\nनजरूल इस्लाम आणि हिंदू देवता\n\nआज हिंदी भाषकांना बांगला भाषेतील रविंद्रनाथ टागोरांनंतरचं सर्वाधित ओळखीचं नाव म्हणजे काजी नजरूल इस्लाम.\n\nप्रसिद्ध समीक्षक रामविलास शर्मा म्हणतात की नजरूल इस्लाम यांनी आपल्या साहित्यिक कलाकृतींमध्ये कुठेही आपल्या मुसलमान असण्याशी तडजोड केली नाही. पण त्यांनी हिंदू, मुसलमान आणि ख्रिश्चन अशा सगळ्या धर्माच्या ग्रंथांमधून आपले दाखले घेतले. त्यातही हिंदू गाथांमधून सगळ्यांत जास्त दाखले त्यांनी घेतले आहेत. \n\nभारतात दलित आणि मुसलमानांनी संस्कृत शिकण्याचं-शिकवण्याचं समर्थन महात्मा गांधींनीही केलं होतं. \n\n20 मार्च 1927 ला हरिद्वारमधील गुरुकुल कांगडीमध्ये राष्ट्रीय शिक्षण परिषदेत केलेल्या अध्यक्षीय भाषणामध्ये गांधीजींनी या गोष्टीवर विशेष भर दिला होता.\n\nसंस्कृतचं शिक्षण घेणं हे फक्त भारतातल्या हिंदुंचंच नाही तर मुसलमानांचंही कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 1 सप्टेंबर 1927ला मद्रासच्या पचैयप्पा कॉलेजमधल्या आपल्या भाषणातही त्यांनी याच गोष्टीचा पुनरुच्चार केला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त राष्ट्रवादीचे नेते बंडोपंत उंबरकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. \n\nपरिसर\n\nआरोपीचे वडील बंडोपंत उंबरकर म्हणाले, \"माझा मुलगा आणि मृत अरविंद बनसोड यांची आधी कुठलीही फारशी ओळख नव्हती. अरविंद हा पिंपळखुट्यात राहायचा तर आम्ही थडिपवनी गावात राहतो. 27 मे रोजी आमच्या गॅस एजन्सीत अरविंद आल्याच मला कळलं. माझा मुलगा पंचायत समितीचा सदस्य आहे त्यामुळे अनेक लोक गॅस एजन्सीत येत असतात. लोकप्रतिनीधी असल्या कारणाने अरविंद गॅस एजन्सीचा फोटो का काढतोय अस माझ्या मुलाने विचारले. यावरूनच हा वाद ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते. \n\nअरविंद बनसोड यांचे कुटुंबीय\n\nआपण चार एकर शेती विकली आणि त्याला स्पर्धा परिक्षांची पुस्तकं आणि अभ्यासाच्या खर्चासाठी मदत केली. पण २७ तारखेच्या घटनेनंतर आम्ही खचून गेलो आहोत अरविंदचा गुन्हा काय होता, असा प्रश्न दशरथ बनसोड विचारत होते. आरोपी उंबरकर यांनी जातीवाचक शिविगाळ करत अरविंदला मारहाण केली असंही दशरथ राऊत म्हणाले.घटनेच्या दिवशी मी जलालखेडा पोलिस ठाण्यात अरविंदला शोधण्यासाठी विनंती करायला गेलो होतो. तेव्हा या प्रकरणात आरोपी मयुरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांना केली होती. पण पोलिसांनी 'अरविंद मेला काय'? तो मेल्यावर गुन्हा दाखल करू असे उत्तर दिल्याचं दशरथ यांनी सांगितलं. पोलिसांनी अरविंदला व्हेंटिलेटर लावल्यावर दवाखान्यात धाव घेतली तो पर्यंत त्याचा जबाब का घेण्यात आला नाही हा प्रश्नही अनुत्तरीत असल्याच दशरथ बनसोड म्हणाले. आरोपींना तात्काळ कडक शिक्षा द्यावी शिवाय आरोपी मयुर आणि त्याचे वडील बंडोपंत उंबरकर यांना राजकारणात कुठल्याही पदावर ठेऊ नये, अशी मागणीही बनसोड यांनी केली. \n\nगॅस एजन्सी\n\nआरोपी मयुर उंबरकरला अजून अटक झालेली नाही आणि तो अटकपूर्व जामिनावर सुटलाय असे कसे असा सवालही दशरथ बनसोड यांनी उपस्थित केलाय.आरोपी मयुर याने परस्पर अरविंदला दवाखान्यात नेण्याएवजी आम्हाला जर सांगितले असते तर आम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं असतं आणि त्याचा जीव वाचविला असता असं अविनाशची आजी लक्ष्मीबाई म्हणाल्या.\n\nकुटुंबीय आणि आंबेडकरवादी संघटनांचे आक्षेप \n\n1) अत्यवस्थ अरविंद यांना कुणालाही न सांगता आपल्या गाडीत टाकून आरोपी मयुर उंबरकर यांनी दवाखान्यात परस्पर का नेले, नेमके याच वेळेत काय झाले?2) आरोपी मयुर यांनी अरविंद यांच्या पोटात आढळलेल्या कीटकनाशकाची बाटली अरविंद यांना दवाखान्यात नेतांना गाडीत सोबत का घेतली?\n\n3) अरविंद यांना व्हेंटिलेटर लावेपर्यंत पोलिसांनी त्यांचा जबाब का नोंदविला नाही?\n\n4) आरोपी मयुर उंबरकर यांना अटकपूर्व जामिन कसा काय मिळाला पोलिसांनी त्याला विरोध का केला नाही?\n\n5) मयुर उंबरकर यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात का घेतलं नाही? त्यांना आरोपी का करण्यात आलं नाही?\n\n6) स्थानिक जलालखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक तसंच तपास करणाऱ्या पोलिसांनी तपास योग्य केला का, याचा तपास करावा.\n\n7) पोलिसांचा तपास पोलिसच कसे करणार म्हणून सीबीआयकडे हा तपास सोपवावा.\n\n8) या घटनेमुळे अरविंद बनसोड यांच्या..."} {"inputs":"...त राहणाऱ्या लोकांच्या संख्येत ट्रंप यांच्या कार्यकाळात घट झाली. पण लॅटिन अमेरिकेचे इतर भाग आणि कॅरिबियन बेटांमधून अमेरिकेत स्थलांतर करणाऱ्यांची संख्या वाढली. अमेरिकेमध्ये कायमस्वरूपी स्थायिक होण्यासाठी देण्यात येणाऱ्या व्हिसांची संख्या कमी करण्यात आलेली आहे. विशेषतः अमेरिकेत राहणाऱ्यांच्या नातेवाईकांना देण्यात येणाऱ्या व्हिसांचं प्रमाण घटलंय. \n\nमेक्सिकोलगतच्या सीमेवर 'मोठी - सुंदर भिंत' बांधणार असल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी बोलून दाखवलं होतं. 19 ऑक्टोबरपर्यंत अशी 371 मैलांची भिंत बांधण्यात आलेली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फेब्रुवारी 2017मध्ये म्हटलं होतं. \n\nअमेरिकेची 'न संपणारी युद्धं' आणि मध्य पूर्वेतला करार\n\n'महान देश न संपणारी युद्धं लढत नाहीत,' असं म्हणत सीरियामधून आपण सैन्य काढून घेणार असल्याचं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी फेब्रुवारी 2019च्या राष्ट्रीय भाषणात जाहीर केलं होतं. पण आकडेवारी काही वेगळंच सांगते. \n\nकारण पुढच्या काही महिन्यांमध्येच ट्रंप यंनी तेल विहिरींचं संरक्षण करण्यासाठी सीरियामध्ये 500 सैनिक ठेवले. अफगाणिस्तान आणि काही प्रमाणात इराण आणि सीरियात असलेलं सैन्य त्यांनी कमी केलं. पण त्यांनी सूत्रं घेतली तेव्हा ज्या ज्या देशांत अमेरिकेचं सैन्य होतं, तिथे आजही ते काही प्रमाणात आहेच. \n\nशिवाय सैन्य न वापरताही त्यांनी मध्य पूर्वेत काही गोष्टी केल्या. 2018मध्ये त्यांनी तेल अव्हिव मधली अमेरिकन वकिलात हलवून जेरुसलेमला आणली. गेल्या महिन्यात अरब अमिराती आणि बहारिन यांनी इस्रायलसोबतच्या संबंधांवर सह्या केल्यावर ही 'मध्य पूर्वेतली नवी पहाट' असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं. अमेरिका या करारासाठीची मध्यस्थ होती. \n\nकदाचित ट्रंप प्रशासनाचं हे सर्वात मोठं धोरणात्मक यश असावं. \n\nव्यापारी करार\n\nआपण न केलेले करार रद्द करून टाकण्यासाठी ट्रंप ओळखले जातात. पदाची सूत्रं हाती घेतल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी 12 देशांचा ट्रान्स - पॅसिफिक करार 'हॉरिबल' असल्याचं म्हणत रद्द केला. बराक ओबामा अध्यक्ष असताना त्यांनी हा करार केला होता. \n\nअमेरिका या करारातून बाहेर पडल्याचा बहुतांश फायदा चीनला झाला. पण या करारामुळे अमेरिकेतल्या नोकऱ्यांवर गदा येणार असल्याची टीका करणारे मात्र हा करार रद्द केल्याने आनंदले.\n\nकॅनडा आणि मेक्सिकोसोबतच्या खुल्या व्यापार करारांबद्दलही ट्रंप यांनी पुन्हा बोलणी केली. 'यापूर्वी करण्यात आलेला करार हा आतापर्यंतचा सर्वात वाईट व्यापारी करार' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. नवीन करार करताना त्यात फार बदल करण्यात आले नाहीत, पण कामगार कायदे आणि कारचे सुटे भाग विकत घेण्यासाठीचे नियम बदलण्यात आले. \n\nजगसोबतच्या व्यापाराचा अमेरिकेला कसा फायदा होतो, यावर ट्रंप यांनी भर दिलाय. यातूनच चीनसोबत अमेरिकेचं ट्रेड वॉर सुरू झालं. \n\nजगातल्या या दोन्ही मोठ्या अर्थव्यवस्थांनी एकमेकांच्या उत्पादनांवर अब्जावधी डॉलर्सचे कर लावले. अमेरिकेतले सोयाबीन उत्पादक, टेक्नॉलॉजी कंपन्या आणि वाहन उद्योगासाठी हे ट्रेड वॉर डोकेदुखी ठरलंय. \n\nअनेक उद्योगांनी खर्च..."} {"inputs":"...त विचारलं जातं. \"तुला जी गोण दिली होती ती फाडलीस की आधीच फाडली होती?\" त्यानंतर नवऱ्यामुलाने उत्तर देताना त्याचा तीनवेळा पुनरोच्चार करावा लागतो. \n\nपहिलं बंड 22 वर्षांपूर्वी\n\n1996 साली कौमार्य चाचणीविरोधात कृष्णा इंद्रेकर आणि अरुणा इंद्रेकर या कंजारभाट समाजातल्या जोडप्याने आवाज उठवला होता. खरंतर 22 वर्षांपूर्वीच कंजारभाट समाजात क्रांतिकारी पाऊल उचललं गेलं होतं. 'लव कम अॅरेंज मॅरेज' असल्यामुळे कृष्णा यांनी अरुणा यांना विश्वासात घेतलं.\n\nसमाजातील कुप्रथांच्या विरोधातलढण्यासाठी इंद्रेकर जोडप्याने कोर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"शस्त्राला धार काढणारी जमात असा उल्लेख आमच्या मौखिक परंपरांमध्ये सापडतो. उत्तरेत हरियाणापासून दक्षिणेत कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्येही ही जमात आहे. भटक्या-विमुक्त जमातीमध्ये मोडणाऱ्या कंजारभाट जमातीला गुजरातमध्ये छारा किंवा सहसंमल, राजस्थानमध्ये सांसी म्हणूनही ओळखलं जातं.\n\nजिथे काम मिळेत तिथे स्थायिक होणाऱ्या या समाजाचा इतिहास आहे. शहरं वसल्यानंतर शहरांच्या वेशीवर कंजारभाट समाजाच्या वस्त्या दिसतात. अनेक वर्षं दारू गाळण्याच्या धंद्यात असल्याने मुंबई-पुण्यात आजही शिकले सवरलेले लोक दारूचाच धंदा करताना दिसतात. \n\nकंजारभाट समाजाच्या 'Stop The V Ritual' या अभियानात सहभागी झालेले युवक\n\nमहाराष्ट्रात कंजारभाट समाजाची लोकसंख्या साधारण 18 हजारांच्या घरात आहे. आजही 50 टक्के समाज गरीब आहे. पण शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे आमच्या समाजात शासकीय कर्मचारी, डॉक्टर, इंजिनिअर, उद्योगपती आणि बागाईतदारही आहेत.\n\nमाझा लढा\n\nजातीतल्या प्रथांविरोधातला लढा आपल्यापासूनच सुरू करावा म्हणून घरच्यांशी बोलायला सुरुवात केली. पण घरातल्या सर्वांकडून तीव्र विरोध झाला. \n\nयेत्या मे महिन्यात माझं लग्न आहे. पत्नी ऐश्वर्याही कायद्याचं शिक्षण घेतेय. माझा साखरपुडा झाला त्यावेळी जातपंचायत बसली होती. 'खुशी' या गोड नावाखाली वर आणि वधू पक्षाकडून प्रत्येकी 4000 रुपये रक्कम घेण्यात आली. शिवाय लग्नाची तारीख काढण्यासाठी प्रत्येकी 3500 रुपये घेण्यात आले. या अशा प्रकारच्या आर्थिक शोषणालाही माझा आणि माझ्या होणाऱ्या पत्नीचा विरोध आहे. जात पंचायतीच्या व्यवस्थेलाच आम्हाला मूठमाती द्यायची आहे.\n\n'आम्ही दोघांनी कंजारभाट समाजाच्या प्रथांविरोधात लढायचं ठरवलं आहे.'\n\nमी माझ्या होणाऱ्या पत्नीला ऐश्वर्याला विश्वासात घेऊन कौमार्य चाचणी करायची नाही, यावर तिची सहमती घेतली. तिने कौमार्य चाचणीविषयी घरच्यांशी संवाद साधला. पण त्यांची समाजाच्या विरोधात जायची तयारी नसल्याने मी आणि ऐश्वर्याने समविचारी लोकांना घेऊन लढा द्यायचं ठरवलंय. \n\nमी जाहीरपणे आमच्या प्रथांच्या विरोधात फेसबुकवर लिहू लागलो, तसं अनेक जण मला पुढे येऊन साथ देऊ लागले. आता ही लढाई वैयक्तिक न राहता समविचारी लोकांची झाली आहे.\n\nआमच्या समोरील आदर्श कंजारभाट समाजाचं प्रतिसंविधान नाही तर भारताचं संविधान आहे. आम्ही सर्वांनी मिळून 'Stop The V Ritual' हा व्हॉट्सअॅप ग्रुप सुरू केलाय. त्यात 50हून अधिक तरुण जोडले गेले आहेत.आमच्या लढ्याला..."} {"inputs":"...त वेगळीच उर्जा निर्माण होते. एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालतात आणि मग त्यांना एकमेकांविषयी आवड निर्माण होते. पुढच्या काही क्षणात त्या दोघांचे ओठ एकमेंकांच्या ओठांमध्ये गुंततात आणि मग ते परमोच्च आनंदाच्या ध्येयाकडे वाटचाल करतात. \n\nडॉ. नन वाईज या प्रसिद्ध सेक्स न्यूरोसायन्टिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट आहेत. त्यांनी Why could sex matters? नावाचं पुस्तकंही लिहिलं आहे. \n\nत्या सांगतात, \"दोघं एकमेकांजवळ बसेल तर आहेत पण नेटफ्लिक्स सुरू आहे. दोघांचंही लक्ष आपापल्या फोनमध्ये आहे. सोशल मीडियावरील नोटिफिकेशनचा आव... उर्वरित लेख लिहा:","targets":"रत्यक्ष परिणाम विशेष करून पुरुषांवर झाला आहे. असे अनेक पुरावे आहेत, जे सांगतात की बेरोजगारी आणि सेक्समध्ये कमी आवड असण्याचा प्रत्यक्ष संबंध आहे. दुसरी गोष्ट अशी की, तुमच्याकडे रोजगार असेल आणि तुम्हाला शिफ्टमध्ये काम करावं लागत असेल आणि दुसरीकडे नोकरीची शक्यता दिसत नसेल, तर पार्टनरसोबत सेक्स करणं ही तुमची पहिली प्राथमिकता नसू शकते.\" \n\nत्या पुढे सांगतात, \"सेक्स करण्यासाठी एकतर त्यांच्याकडे वेळ नाही आणि तितकी क्षमताही नाही की ते सेक्सचा आनंद घेऊ शकतील. पण यामागे अनेक कारणं आहेत. जपानचं उदाहरण पाहूया. 1990च्या दशकात जपानमध्ये खूप जास्त डिप्रेशन होतं. त्याकाळात जपानमध्ये सेक्सचं प्रमाण कमी नव्हतं. उलट त्याच काळात लोकांनी मोठ्या प्रमाणावर सेक्स केला. पण, 2002-2003 नंतर सेक्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर खालावलं. आधुनिक समाजात अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे लोकांच्या सेक्स लाईफवर परिणाम पडला आहे. \n\n4. सामाजिक बदल\n\nमहिलांच्या नोकरी करण्यामुळे एका संपूर्ण साखळीवर बदल झाला आहे. यात सेक्सचाही समावेश आहे. नोकरीसाठी अधिक अभ्यासाची गरज आहे आणि संघर्षही खूप आहे. यामुळे लग्नही उशिरा होतं. शिक्षित महिला सेक्सच्या बाबतीत आपल्या पार्टनरला कंट्रोल करतात, असं बायोलॉजिकल अँथ्रपॉलॉजिस्ट डॉ. हेलन फिशर यांचं मत आहे. \n\n\"मी याला 'स्लो लव्ह' असं म्हणते. आज जगभरातील तरूण काळजी घेताना दिसून येत आहेत. योग्य जोडीदार निवडण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे लग्न उशिरा होत आहे. पुरुष आणि महिला दोघांनाही ही बाब लागू होते. शंभर वर्षांपूर्वी मुलीचं काही करिअर नसायचं. त्यांच्या समोर फक्त लग्न एवढंच उद्दिष्ट असायचं.\"\n\nपूर्वी कमी वयात लग्न होत असे. आता लग्नाचं वय वाढत चाललं आहे. सध्या अनक वर्ष सिंगल राहिल्यानंतर अनेक लोक लग्न करण्याचं पसंत करत आहेत. \n\nलग्न उशिरा झाल्यामुळे सेक्समधील आवड कमी होत की त्यामुळे सेक्सचं प्रमाण वाढलं पाहिजे?\n\nफिशर यांच्या मते, \"Academic literature मध्ये ही बाब स्पष्ट आहे की, तुम्ही सिंगल असाल तर कमी सेक्स करता. लग्न झालेली माणसं जास्त सेक्स करतात. पण, इथं प्रश्न हा आहे की, लग्नानंतरही लोक कमी सेक्स का करत आहेत? कदाचित त्यांना मूल जन्माला घालायची घाई नाही, असंही यामागचं एक कारण असू शकतं.\" \n\nदुसरीकडे असे अनेक शोध आहेत जे सांगतात की \"वाढत्या वयानुसार सेक्स करण्याची इच्छा कमी होत जाते. मुलं मोठी व्हायला लागली की महिलांची..."} {"inputs":"...त शहा यांनी ईशान्य भारतात राजकीय आघाडीसाठी नॉर्थ-ईस्ट डेमोक्रेटिक अलायंस (नेडा) नावाने एक राजकीय आघाडी उघडली आणि हिमंत बिस्व सरमा यांना या आघाडीचं संयोजकपद दिलं. \n\nनेडाच्या माध्यमातून हिमंत बिस्व सरमा यांना आसामबाहेर कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली. नेमकी त्याच वेळी अरुणाचाल प्रदेशात राजकीय उलथापालथ सुरू होती. \n\nफोडाफोडीच्या राजकारणात मुरलेले हिमंत बिस्व सरमा यांनी अशी खेळी खेळली की काँग्रेस सोडून पिपल्स पार्टी ऑफ अरुणाचलमध्ये गेलेले अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू आपल्या 33 आमदारांस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी अशा प्रकारची वक्तव्य केलेली दिसतात. \n\nआसाममध्ये बंगाली मुस्लिम समुदाय मोठ्या प्रमाणावर आहे. ते एकमेकांना 'मियां' म्हणून संबोधित करतात. त्यांना 'मियां मुस्लीम' म्हणून ओळखलं जातं.\n\nखरंतर भाजपने यावेळी 8 मुस्लीम उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे हिमंत केवळ हिंदू मतांच्या ध्रुवीकरणासाठी अशी वक्तव्यं करतात, हे राजकीय जाणकार ओळखून आहेत. \n\nराजकारणात कसे आले?\n\nएका सर्वसामान्य कुटुंबातून येणारे हिमंत बिस्व यांचा जन्म गुवाहाटीच्या गांधी वस्तीत झाला. त्यांच्या कुटुंबातलं कुणीही राजकारणात नव्हतं. मात्र, हिमंत यांनी शालेय जीवनापासून एक उत्तम वक्ता अशी स्वतःची ओळख निर्माण केली होती. \n\nएकदा आसामचे माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल कुमार महंत यांनी माझ्याशी अनौपचारिक गप्पा मारताना सांगितलं होतं की, आसाम आंदोलनावेळी एका शालेय विद्यार्थ्याच्या भाषणाने माझं लक्ष वेधलं होतं. तो मुलगा हिमंत बिस्व सरमा होते. \n\nहिमंत बिस्व शाळेत असताना राज्यात अवैध बांगलादेशींविरोधात ऑल आसाम स्टुडंट यूनियनच्या (आसू) नेतृत्त्वाखाली आसाम आंदोलन सुरू झालं होतं. \n\nयातूनच ते विद्यार्थी राजकारणाकडे आकर्षित झाले आणि आसूमध्ये सहभागी झाले. आसूमध्ये काम करताना ते रोज संध्यासाळी वर्तमानपत्रांसाठी प्रसिद्धी पत्रक आणि इतर साहित्य घेऊन जायचे. काही वर्षांनंतर आसूने त्यांना गुवाहाटी युनिटचं सरचिटणीसपद दिलं. \n\nशालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हिमंत यांनी इथल्या प्रसिद्ध कॉटन महाविद्यालयातून उच्च शिक्षण घेतलं. इथे त्यांची तीन वेळा कॉटन कॉलेज यूनियन सोसायटीच्या सरचिटणीसपदी निवड झाली.\n\n1901 साली स्थापन झालेल्या कॉटन कॉलेजमधल्या विद्यार्थी राजकारणातून अनेक मोठे नेते निघाले. हिमंत बिस्व यांनी याच महाविद्यालयातून पॉलिटिकल सायंसमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. \n\nत्यानंतर राजकारणात सक्रीय असताना त्यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडी मिळवली. \n\nहिमंत बिस्व सरमा यांच्या राजकारणातील प्रवेशाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार नव कुमार ठाकुरिया म्हणतात, \"हिमंत यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या हाताखाली काम करूनच स्वतःची राजकीय कारकिर्द घडवली, यात शंका नाही. मात्र, त्यांना राजकारणात आणलं ते काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री हितेश्वर सैकिया यांनी. हितेश्वर सैकिया हेच त्यांचे पहिले राजकीय गुरू होते. 1991 साली काँग्रेसचं सरकार आलं आणि हितेश्वर..."} {"inputs":"...त शाह यांना पत्र लिहून सुशांत आत्महत्या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. महाविकास आघाडीतील एका तरुण मंत्र्याच्या या प्रकरणात सहभाग असल्याचा त्यांनी आरोप केला. \n\n4 ऑगस्ट- उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे आणि राज्याचे वाहतूक मंत्री अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचं विधान केलं. सुशांत प्रकरणी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं परब यांनी म्हंटलं होतं. \n\n9 ऑगस्ट- शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये या प्रकरणाचा स्क्रिन-प्ले आधीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त होते. \n\n'आपल्याला असा अनुभव आला तर न घाबरता बोललं पाहिजे'\n\nयाच वेळी खूप अलर्ट असावं लागतं. समोरचा माणूस जे सांगतोय ते खरंच कामाशी संबंधित आहे की त्याच्या आपल्याकडून काही 'फालतू अपेक्षा' आहेत, ते ताडून घ्यावं लागतं. \n\nएखादा माणूस प्रस्थापित आहे, हा आपल्याला पुढे जायला मदत करेल, अशा समजात आपण राहिलो तर फसगत व्हायची शक्यता असते. \n\nआमच्या इंडस्ट्रीमध्ये असे खूपच धोके आहेत, असं मी अजिबात म्हणणार नाही. कामासाठी काम असं तत्त्वं ठेवणारी माणसंही मला खूप भेटली. पण दिग्दर्शक, निर्मात्यांपेक्षाही, आपल्याल... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहेत ते माझं काम बघून माझी निवड करतीलच, असा मला ठाम विश्वास होता आणि झालंही तसंच. चित्रपटात काम करण्याची ती संधी गेली तरी नाटक, सीरियल या माध्यमांतून एक अभिनेत्री म्हणून माझा चांगला प्रवास सुरू आहे. \n\nमी जर माझ्या अनुभवाबदद्ल सांगितलं नसतं तर माझ्या मैत्रिणी किंवा सहकाऱ्यांशी या गोष्टींबद्दल मी संवाद साधू शकले असते का, असा प्रश्न मला पडतो. म्हणूनच असं जर आपल्याबद्दल घडलं तर स्वत:लाच दोषी न ठरवता, न घाबरता याबद्दल आवाज उठवला पाहिजे, एवढंच मी सांगेन. \n\nहे ग्लॅमरचं जग आहे, इथे हे चालणारच, असा जर कुणाचा समज होत असेल तर तेही जास्त धोक्याचं आहे, हे विसरून चालणार नाही.\n\nया गोष्टीबद्दल बोलल्यानंतर परत मला असा अनुभव आला नाही, कारण अशा प्रस्तावांना थाराच द्यायचा नाही, असं मी ठरवलंय. त्यासाठी एक वैचारिक, तात्विक भूमिका घेता आली याचं श्रेय मी माझ्या भूमिकांनाही देते. \n\n'ठष्ठ'मधल्या अनामिकाच्या भूमिकेने मला हा विचारांचा ठामपणा दिला आहे, असं मला वाटतं. \n\nजबाबदारी निभावल्याचा आनंद\n\nचित्रपटसृष्टीतच नव्हे तर कुठल्याही क्षेत्रात होणारा स्त्री-पुरुष भेदभाव, लैंगिक शोषण हा खरंच खूप गुंतागुंतीचा आणि मोठा विषय आहे. \n\nह़ॉलिवूडमध्ये हार्वी वाइनस्टाईन या प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्मात्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला. त्याबद्दल जेन फोंडा, मेरील स्ट्रीप या अभिनेत्रींनीही आवाज उठवला. बॉलिवूडमध्ये दीपिक पदुकोणसारख्या सुपरस्टार सुद्धा आता अशा विषयांवर खुलेपणानं बोलतात. \n\nपण चित्रपटसृष्टीतल्या किंवा कोणत्याही क्षेत्रात धडपडणाऱ्या मुलींनी याबद्दल बोललं तरी ते तितकंच गांभीर्यानं घ्यायला हवं, असं मला वाटतं. जोपर्यंत समाजातल्या सगळ्या थरांतून अशा अन्यायाचा प्रतिकार केला जात नाही तोपर्यंत असे प्रकार रोखले जाणार नाहीत. \n\nमी माझ्या परीनं याचा निषेध नोंदवला, त्याची किंमत मोजावी लागली तरी धैर्यानं त्याला सामारी गेले. योग्य वेळी भूमिका घेतल्यामुळे एक व्यक्ती म्हणून जबाबदारी पूर्ण केल्याचा मला आनंद वाटतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त होते. फी वाढ झाली तर ते कसे शिकू शकतील? मीसुद्धा शिक्षण सुरू ठेवू शकणार नाही.\"\n\nज्योतीला दर महिन्याला मेरिट कम मीन्स स्कॉलरशीप मिळते. ज्यांच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2 लाख 50 हजार रुपयांहून कमी असतं. त्यांना विद्यापीठाकडून ही स्कॉलरशीप दिली जाते. \n\nमहिन्याचा उर्वरित खर्च ती ट्युशन घेऊन भागवते. \n\nती म्हणते, \"मी रशियन आणि इंग्रजी भाषेचे वर्ग घेते. ट्युशन मिळाली नाही तर फार अडचण होते. शेतकऱ्याची अवस्था तुम्ही जाणताच.\"\n\nशिक्षण सोडून नोकरी करावी लागेल : इंदू\n\nज्योती सोबत बसलेली झारखंडमधल्या बोक... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी जास्तीचे पाच रुपयेसुद्धा नाहीत. दिवसा त्यांनी चहा घेतला म्हणजे त्यांनी काहीतरी खूप मोठं काम केलं म्हणून समजा.\"\n\n\"माझ्या वर्गात एक विद्यार्थी आहे. त्याची पॅन्ट गेल्या पंधरा दिवसांपासून फाटली आहे. त्याच्याकडे पॅन्ट शिवण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नाहीत. यावरून त्याची परिस्थिती काय असेल, याचा अंदाज येतो. थंडीत पांघरायला पांघरूनही नाही. मी स्वतः एकाला चादर दिली आहे. कर्ज फेडण्यासाठी काहींनी बीपीओमध्ये नोकरी करून इथे अॅडमिशन घेतलं आहे. विद्यार्थ्यांचे शूज फाटून जातात. पण ते नवे घेऊ शकत नाहीत.\"\n\n\"मांडवी हॉस्टेलमध्ये मेस बिल न भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी निघाली आहे. त्यांनी बिल का भरलं नाही, हा प्रश्न कुणीच विचारला नाही. कुणी हे विचारलं नाही की कदाचित हे ते विद्यार्थी असतील ज्यांच्याकडे पैसेच नाहीत. फोटो कॉपी काढण्यासाठीच खूप पैसे लागतात. विद्यार्थी शेअर रिक्षाचे 10 रुपये वाचवण्यासाठी 1-2 किमी पायपीट करतात. अशा परिस्थितीत त्यांच्याकडून ही अपेक्षा केली जाते की त्यांनी वाढीव फी भरावी. या देशात आम्ही अशी संस्था ठेवू शकत नाही का जिथे गरीब विद्यार्थी शिक्षण घेऊ शकतील?\"\n\nशिक्षण सुरू ठेवण्याची काळजी : गोपाल\n\nकावेरी हॉस्टेलच्या बाहेर मला काळा चश्मा घातलेला गोपाल भेटले. त्यांना नीट दिसत नाही. हळूहळू पायऱ्या चढत ते पहिल्या मजल्यावरच्या त्यांच्या खोलीत पोहोचले. मी त्यांच्या मागे होतो. \n\nत्यांचे रुममेट किशोर कुमार पलंगावर पडले होते. दुसऱ्या पलंगावरची गोळा झालेली चादर होती. समोरच्या भिंतीतल्या खिडकीत पांढरा कूलर होता. \n\nशेजारच्या भिंतीत राखाडी रंगाचं कपाट होतं. त्यावर पेंटचे पांढरे डाग होते. हँडलवर पॅन्ट अडकवलेली होती. \n\nस्टडी टेबलवर तीन केळी, पालथा ठेवलेला ग्लास, बंद टिफीन बॉक्स, पॉलिथिन, इलेक्ट्रिक चहाची केटली आणि पिवळ्या रंगाची चहागाळणी ठेवली होती. टेबलावर साखर सांडली होती. \n\nसेंटर फॉर पॉलिटिकल स्टडिजमध्ये मास्टर्स करणाऱ्या किशोर यांनी सांगितलं, \"जेएनयूमध्ये येण्याचं कारण होतं शिक्षणाचा उत्तम दर्जा. शिवाय हे सर्वांत परवडणारं विद्यापीठ आहे. इथला कॅम्पस बॅरियर फ्री आहे.\"\n\nपुष्पेश पंत सारख्या प्रोफेसरांनी त्यांना जेएनयूकडे आकर्षित केलं. मार्कशीटवर जेएनयूचा शिक्का बसावा, एवढंच स्वप्न होतं. \n\nकिशोर यांच्या डोळ्यातल्या ऑप्टिक नर्व्हमध्ये लहानपणापासून दोष होता. त्यांना लहानपणापासूनच केवळ 10 टक्केच दिसतं. ते स्पेशल शाळेत..."} {"inputs":"...त, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. \n\nलॉकडाऊनला पर्याय काय, या प्रश्नाचं उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी मागचं लॉकडाऊन समजावून सांगितलं. \n\nपाटील म्हणाले, \"लॉकडाऊन करताना सर्वसामान्य माणसाला पॅकेज द्या, असं आमचं म्हणणं आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य नागरिक कसा बसा जगला. त्या मागे नरेंद्र मोदींनी दिलेले रेशन पॅकेज, बँक खात्यात पाचशे रुपये अशी मोठी यादी आहे. हे सगळं केंद्राने केलं होतं. पण राज्याने काहीच केलं नाही. \n\nआता जर राज्याला लॉकडाऊन करायचं असेल तर त्यांनी सर्वप्र... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nआता एका वर्षानंतर कोरोना देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला आहे. कोरोना काय आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे आता लॉकडाऊनची गरज नाही. \n\nत्याऐवजी, लोकांना मास्कचं वाटप करता येऊ शकेल. साखर कारखान्यांना सॅनिटायझरचं उत्पादन करण्याची सूचना करावी. शासकीय दवाखान्यांची दुर्दशा झाली आहे. तिथली परिस्थिती सर्वप्रथम सुधारावी, अशी सूचना सदाभाऊ खोत यांनी केली आहे. \n\nसरकारी कार्यालयं 50 टक्के मनुष्यबळाने चालवण्याच्या निर्णयाचाही खोत यांनी विरोध केला. सरकारी कर्मचाऱ्यांना फुकटचा पगार का देण्यात आहे, असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. \n\nते सांगतात, या सरकारी कर्मचाऱ्यांना एक दिवसाआड घरी बसवण्यापेक्षा त्यांना इतर ठिकाणी कामावर पाठवता येईल. आशा वर्कर, ग्रामसेवक, अशा लोकांचा योग्य पद्धतीने नियोजन करून उपयोग करून घ्यावा. \n\nलॉकडाऊन करायचाच असेल तर सर्वप्रथम सरकारने शेतकऱ्यांचा सगळा माल विकत घ्यावा. त्याच्या तेल-मिठाची सोय करून द्यावी. मग खुशाल लॉकडाऊन करावं, असं मत सदाभाऊ खोत यांनी मांडलं आहे. \n\nलॉकडाऊनमध्ये जाण्याची लोकांची मानसिकता नाही - संदीप देशपांडे\n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाही लॉकडाऊनला विरोध आहे. पहिल्या लॉकडाऊनचा किती फायदा झाला, हे आधी सरकारने सांगावं, त्यानंतरच पुन्हा लॉकडाऊन करण्यात यावं, असं वक्तव्य मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केलं. \n\nलॉकडाऊनचे पर्याय काय असू शकतात, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, \"लॉकडाऊनचे पर्याय देण्याची गरज नाही. टेस्टींगमध्येच काहीतरी काळं-बेरं आहे का असा संशय आता येऊ लागला आहे. साधा सर्दी-खोकला असला तरी चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह असल्याचं कळतं. \n\nचाचणी वाढवल्यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही वाढते, असं दिसून येतं. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये चाचण्या कमी झाल्याने रुग्णसंख्याही कमी दिसली. \n\nपण आता पुन्हा चाचण्या वाढवण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढणं स्वाभाविक आहे. पण ही परिस्थिती माध्यमांमधून वाढवून दाखवली जाते. यामुळे लोकांमध्ये तणाव निर्माण होतो. \n\nकोरोनाचे 19 स्ट्रेन आहेत. त्यापैकी कोणत्या कोरोनाची लागण झाली, हे नेमकं सांगणं कठीण आहे. साध्या सर्दी-खोकल्याचा बाऊ करण्यात येऊ नये. गेल्या एका वर्षात कोरोना काय आहे, हे आपल्याला कळलं आहे. तो पूर्वीइतका धोकादायकही राहिलेला नाही. मृत्यूदरही कमी झाला आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याची आवश्यकता नाही. \n\nलॉकडाऊनमुळे जगात कुठेही..."} {"inputs":"...त, असंही आपल्याला वाटणार नाही.\n\nमी गाणं बनवते, तेव्हा ते गाणं विनोदी असतं. मला वाटतं की, शिव्यांपेक्षाही एखादा विनोद जास्त खोलवर वार करतो. या गाण्यामुळे तेच झालं. मला वाटतं की, मीच नाही तर इतरांनीही पुढे येऊन टीका करायला हवी. हे माझं गाणं नाही. हे तर मुंबईकरांचं गाणं आहे.\n\n2. गेल्या वर्षीच्या गाण्यानंतर तुझ्यावर खूप टीका झाली होती. या वर्षीही टीका होईल असं वाटतं का आणि ती सहन करायची तयारी आहे का?\n\nमलिष्का: तयारी आहे का? हो आहे ना, यंदा मी माझ्या घरातल्या डासांच्या अळ्या साफ केल्या आहेत. (मलिष्का... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंच्यावर टीका केलीत, तर रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत, याची तरी काळजी घ्या.\n\nगेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या टीकेत मला थोडा फरक जाणवतो. गेल्या वर्षी लोक माझ्या घरावर मोर्चे काढायच्या चर्चा करत होते. यंदा त्यांनी काही मीम्स तयार केले आहेत. त्यापैकी एकात त्यांनी बेडुक, खेकडे, गोगलगाय आणि माझा फोटो टाकलाय. त्याला त्यांनी कॅप्शन दिली आहे की, पावसाळ्यात बाहेर येणारे जीवजंतू! हे मस्तच आहे. हे असं नक्की करा. पण खड्डे बुजवा ना, म्हणजे निदान मलिष्का नावाचा जीवजंतू दरवर्षी पावसाळ्यात बाहेर येणार नाही. \n\n5. लोक म्हणतात की, टीका करणं सोपं आहे. पण खड्ड्यांचा प्रश्न सोडवायला काय करायला पाहिजे?\n\nमलिष्का: हे मी सांगायला हवं का? म्हणजे यातून काय मार्ग काढायचा, हे आता मी सांगायला हवं का? तुम्ही मला त्या अधिकारपदावर बसवणार आहात का? माझा मुद्दा एवढाच आहे की, माझं काम आहे लोकांचं मनोरंजन करणं! पण पावसात मला मनोरंजन करताच येत नाही. कारण लोक खड्ड्यांमुळे रस्त्यांवर अडकले असतात, कुठे पूल पडतो. मी त्या वेळी त्यांचं मनोरंजन करू शकत नाही ना.\n\nया पुढची पायरी काय, तर हे कुठेतरी बोलावं, कोणीतरी ही व्यथा मांडावी. न्यूज चॅनल किंवा वर्तमानपत्रं या बातम्या सातत्याने देतच असतात. माझ्या आताच्या गाण्यातही आम्ही सगळे फोटो टाकले आहेत. गेली अनेक वर्षं या बातम्या येत आहेत. माझं गाणं आल्यानंतर लोकांना त्यात मुंबईची अब्रू गेल्यासारखं वाटतं. मग या बातम्या काय जगभरात पोहोचत नाहीत का? या बातम्यांमुळे मुंबईची इज्जत वाढते का? उलट ती दररोज चव्हाट्यावर येते. मी कदाचित विनोद हे माध्यम घेऊन काम करते म्हणून लोकांना जास्त झोंबत असावं. \n\nराजकीय इच्छाशक्ती ही एक गोष्ट आहे. मुंबईतल्या सगळ्याच गोष्टींसाठी एकच यंत्रणा जबाबदार नाही, हे आपण मान्य करू. पण मग लोकांनी बघायचं कोणाकडे? या सगळ्याचं उत्तरदायित्त्व कोणाचं आहे? मुंबईकरांनी नेमके कोणाला प्रश्न विचारायचे? आधी तुम्ही खड्डे आहेत, हे मान्य करा. लोक म्हणतात गेल्या वर्षीपेक्षा कमी आहेत. पण लोक आजही मरत आहेत. \n\nमला वाटतं, अधिकाऱ्यांनी किंवा माझ्या गाण्यावर टीका करणाऱ्या जबाबदार लोकांनी पुढे येऊन मुंबईकरांना विश्वासात घेऊन अनेक गोष्टी सांगितल्या पाहिजेत. खड्डे का पडतात, ते दुरुस्त करण्यासाठी ते काय करतात, पुढील योजना काय आहे, आम्ही मुंबईकर काय करू शकतो, हे त्यांनी मोकळेपणे सांगितलं पाहिजे. मी अनेकदा त्यांना माझ्या..."} {"inputs":"...त, त्याहून जास्त नाही\", असं सांगत होता, अशी माहितीही वकिलांनी दिली. \n\nकाय घडलं, हे धुसर आठवत असल्याचं आणि एक आरोपी त्याच्याकडची बंदूक दाखवत होता, अशी साक्ष पीडित मुलीने दिली होती. \n\nआरोपींनी सर्व आरोप फेटाळले असले तरी पाचपैकी एका आरोपीचे डीएनए मुलीच्या अंतर्वस्त्रावर सापडले होते. \n\nनिकाल देताना कोर्टाने म्हटलं, \"आपण काय करतोय आणि काय नाही, याची कल्पना मुलीला नव्हती. परिणामी शरीर संबंधांना सहमती देण्याची किंवा विरोध करण्याची क्षमता तिच्यात नव्हती.\"\n\nनिकालात पुढे असंही म्हटलं आहे की आरोपी \"कुठल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"पडसाद संपूर्ण स्पेनमध्ये उमटत आहेत. वुल्फ पॅक खटल्यात जसा न्याय मिळाला, तसा न्याय या खटल्यातही मिळावा आणि बलात्कारविषयक कायद्याची व्याख्या बदलावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त.\n\nखुद्द सावित्रीबाईंनी जोतिबा यांना लिहिलेल्या पत्रांमधून ही घटना आपल्याला कळते. \n\nनायगाव येथील सावित्रीबाई फुले स्मारकातील एक शिल्प\n\nसावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेली तीन पत्रं आज अभ्यासकांना उपलब्ध झाली आहेत. यातील पहिलं पत्रं 1856 चं आहे, दुसरं 1868 चं आहे तर तिसरं पत्रं 1877 चं आहे. ही तिन्ही पत्रं सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्त्वातील वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश टाकतात. \n\nसावित्रीबाईंची ओळख केवळ पहिल्या महिला शिक्षिक एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर स्वतंत्र बाण्याची क्रांतिकारक स्त्री, हीच त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणोन खातात व मूत्र पाणी म्हणोन पितात व संतोष पावतात. देहत्यागापूर्वी भूकेची व तहानेची इच्छा पुरवितात व मृत्यूच्या स्वाधीन होतात, असे इकडचे भयानक वर्तमान आहे.''\n\n- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)\n\nदुष्काळाच्या तीव्रतेची, तत्कालीन सामाजिक परिस्थितीची माहिती सावित्रीबाई जोतिबांना कळवत आहेत. सत्यशोधक कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्य पुरविण्यासाठी दुष्काळनिवारण समित्या स्थापन केल्या होत्या. त्याची माहितीही सावित्रीबाई देतात. \n\nयावेळी जोतिबा नगरला काही कामानिमित्त गेले होते. त्यामुळे सावित्रीबाई त्यांना या पत्रात कामाचा सगळा तपशील देत आहेत. दुष्काळग्रस्त भागात काम करताना सावित्रीबाई प्रत्यक्ष इंग्रज अधिकाऱ्यांशी चर्चा करत होत्या. आपल्या कार्यकर्त्यांवर घेतला जाणारा आळ दूर करत होत्या.\n\nसावित्रीबाई लिहितात,- \n\n''दुसरी चिंतेची बाब अशी की, सावकारांना लुटावे, त्यांची नाके कापावी अशी दुष्ट कर्मे या भागात घडत आहेत. तस्मात मोठेमोठे दरोडे पडत आहेत. हे श्रवण करुन कलेक्टर तेथे आला. त्याने मसलत केली. गोरे सार्जंट पाठवून बंदोबस्त बसविला. 50 सत्यशोधक पकडून नेले. त्याने मला बोलाविले. तेव्हा मी उत्तर केले की आमच्या लोकांवर आळ व कुभांड घेऊन कैदेत ठेवले ते सोडा. कलेक्टर न्यायी आहे. तो गोऱ्या फौजदारास रागे भरुन बोलला की, पाटील का दरोडे घालतात. त्यांना सोडून दे. कलेक्टर दुष्काळ पाहून कष्टी झाला व कळवळून त्याने आपल्या केंद्रात ज्वारीच्या चार गाड्या पाठविल्या आहेत.''\n\n- सावित्रीबाई फुले समग्र वाङमय (सावित्रीबाईंनी लिहिलेल्या पत्रामधून)\n\nसावित्रीबाईंनी कलेक्टरशी जी चर्चा केली तिचा सकारात्मक परिणाम झाला होता. सत्यशोधक कार्यकर्त्यांची सुटका तर झालीच पण त्यांच्या दुष्काळनिवारण केंद्राला मदतही मिळाली. एक नेत्या म्हणून असलेलं सावित्रीबाईंचं ठसठशीत रूप आपल्याला इथे दिसतं. \n\nमुळात सावित्रीबाईंचं पत्रलेखन हीच गोष्ट त्या काळाचा विचार करता अनोखी आहे. त्याकाळात पत्नीने पतीला पत्र पाठविणे हीच गोष्ट काळाच्या पुढची होती. एकांताशिवाय चार माणसात पतीपत्नीने एकमेकांशी बोलणं हेच तेव्हा शिष्टाचारात बसत नव्हतं. \n\nया दुर्मिळ छायाचित्रात उजवीकडे सावित्रीबाई तर डावीकडे त्यांच्या सहकारी शिक्षिका फातिमा शेख\n\nशिवाय महिलांपर्यंत शिक्षणच पोहोचलेलं नसल्याने राजघराण्यातील महिला वगळता सर्वसामान्य महिलांचं..."} {"inputs":"...त.\n\nबीबीसी मराठीला तिनं सांगितलं, \"मला वर्षाला 10 ते 11 लाखांचं पॅकेज आहे. कंपनीत चांगली पोस्टही आहे. लग्नासाठी मुलं पाहायला येणं सुरूच आहे. पण, माझ्या उंचीमुळे मला मुलांकडून नकार कळवला जात आहे. मुलाची आणि मुलीची उंची मॅच होत नाही, असं सांगून नकार दिला जात आहे.\"\n\nयामुळे मनावर परिणाम होत असल्याचं तिचं म्हणणं आहे. \n\n\"कधीकधी वाटतं उगाच इतके शिकले आणि नोकरीला लागले. मस्त घर सांभाळणारी मुलगी राहिले असते तर एव्हाना लग्न झालं असतं. पण मग मनात लगेच विचार येतो की आपल्याला टिपिकल गृहिणी वगैरे व्हायचंच नव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि मग कुचंबणा व्हायला लागते, असं ती सांगते.\n\n\"मुलगी वयात आली की समाज तिच्याकडे ओझं म्हणून बघतो. यामुळे मग स्वत:लाही वाटायला लागतं की आपल्यामुळे आपले आईवडील दु:खी आहेत. आपणही त्यांच्यावर ओझं आहोत की काय? यातून भावनिक, मानसिक कुचंबणा व्हायला लागते. त्यामुळे लग्न होत नाही म्हणून डिप्रेशनमध्ये असणारा एक आणि लग्न करायचं नाही पण फॅमिली सपोर्ट करत नाही, म्हणून डिप्रेशनमध्ये असणारा दुसरा युवावर्ग आहे.\n\n\"लग्न करायच्या आधी स्वत:ची ओळख निर्माण करायला हवी, असं आमच्या तरुण पीढीतल्या मुलींना वाटतं. पण, करिअरनं धोका दिल्यामुळे आमची आर्थिककृष्ट्या कुचंबणा होते. करिअर बनवण्याच्या नादात वय हातातून निघून जातं.\" \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nसमुपदेशनाची गरज?\n\nलग्नाला उशीर होत असल्यामुळे डिप्रेशन येत असल्याचं या तरुण-तरुणींचं म्हणणं आहे. यावर विवाहपूर्व समुपदेशन हा उपाय असल्याचं समुपदेशकांचं म्हणणं आहे. \n\nसमुपदेशक वंदना सुधीर कुलकर्णी यांच्या मते, \"आपल्याकडे लग्न म्हणजे काय हे समजून सांगण्यापासून सुरुवात करण्याची गरज आहे. आपल्याला लग्न का करायचं आहे, त्यानंतर ते कुणासोबत करायचं आहे आणि जोडीदार निवडण्यासाठी कसा विचार करायला पाहिजे याची स्पष्टता आधीच असायला हवी. ज्यासाठी बदलत्या काळात विवाहपूर्व समुपदेशन करण्याची गरज निर्माण झाली आहे.\n\n\"ज्यावेळेस लग्न, करिअर आणि या दोहोंचा घालायचा मेळ याविषयी स्पष्टता नसते, तेव्हा गोंधळ उडतो आणि यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी सामना करता आला नाही तर मग अस्वस्थ व्हायला लागतं. यातून काही जणांना पुढे जाऊन anxiety, डिप्रेशन यांसारखे त्रास व्हायला लागू शकतात.\" \n\nत्या पुढे सांगतात, \"आता आर्थिक परिस्थिती हा जगण्याचा निकष झाला आहे. आर्थिक स्थैर्य नसेल तर कोणतंही नातं स्वस्थ राहणं, लग्न टिकणं अवघड होऊ शकेल, अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे मुलींनाही आता आर्थिक स्वावलंबी होण्याशिवाय पर्याय नाही आणि त्याची परिणती आता लग्न लांबण्यास होणार हे आता स्वीकारायला हवं.\" \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nडॉ. डी. एस. कोरे हे विवाहपूर्व समुपदेशन (मॅरेज काऊन्सिलर) करतात. त्यासाठी ते 'संवेदन काऊन्सलिंग सेंटर' चालवतात.\n\nतरुण-तरुणींनी स्वत:ची लग्नाची संकल्पना काय आहे, ते आधी बघावं आणि मगच लग्नाचा विचार करावा, असं त्यांचं मत आहे.\n\nते सांगतात, \"मुला-मुलींचे लग्नासाठी जे निकष असतात, त्याविषयी त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. हे दोघेही..."} {"inputs":"...त. \n\nपहिले कथित अॅरिस्टोक्रॅट अर्थात अमिर-उमराव होते. त्यांच्यात अधिकारी, झारच्या लष्करातील आणि नौदलातील पदाधिकारी, कल्पक, विचारवंत यांचा समावेश होता. \n\nदुसरा समुदाय हा साध्या लोकांचा होता. नाविक, सैनिक, कारकून यांचा त्यात समावेश होता. क्रांती पूर्वीच्या सेंट पीटरर्सबगच्या स्टायलीश सलूनचा ते भाग नव्हते आणि क्रांतीनंतरच्या अमीर उमरावांचा नाही. \n\nपेट्रोगार्डमधील गे समुदायातील साध्या गटातील सदस्य\n\n1920 मध्ये जर्मनीतील 'ट्राव्हेस्टी' थिएटर सोव्हिएट गे लोकांमध्ये विशेष प्रसिद्ध झालं होतं. बर्लिनच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\n1930 मध्ये हीच मांडणी पुन्हा करण्यात आली आणि गुप्तचर पोलिसांनी जबरदस्तीनं घेतलेल्या जबाबांमध्ये तेच नोंदवलं आहे.\n\n'लेनिनग्रॅड होमोसेक्शुल केस'नंतर 1934 मध्ये समलैंगिकतेचा पुन्हा गुन्हा म्हणून संहितेत समावेश करण्यात आला. आणि समलिंगीसाठीची औटघटकेची ही सहिष्णुता आणि स्वातंत्र्य संपुष्टात आली.\n\nओल्गा खोरोशिलोवा बीबीसी रशियाच्या अॅना कोसिनस्काया यांना दिलेली माहिती. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त. \n\nराजधानी वॉशिंग्टन आणि परिसरात कोरोना व्हायरसग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. तसंच अमेरिकन संसदेतील खासदारांनासुद्धा लोकांपासून वेगळं राहावं लागत आहे.\n\nअमेरिकेत कोरोना व्हायरस किती पसरता किती पसरला याची माहिती मिळू शकली नाही. याची चाचणी करण्याची फी जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. \n\nकोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. इटली आणि चीनप्रमाणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही. \n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी याबाबत एक ट्वीट केलं. \"मागच्या वर्षी साध्या फ्लूमुळे 37 हजार अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुदाई तन्वीर सांगतात, \"आम्ही आमच्या पाहुण्यांना सुरक्षित कसं ठेवणार, याची माहिती आम्हाला विचारली आहे.\" \n\nनॅशनल एलजीबीटीक्यू कॅन्सर नेटवर्कच्या मते, कोरोनाचा धोका या समुदायाला जास्त प्रमाणात आहे. एलजीबीटीक्यू समुदायातील लोक धूम्रपान जास्त करतात. त्यांच्यामध्ये एचआयव्ही संसर्ग होण्याची शक्यताही जास्त असते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त. \n\nसायली धुरत\n\n\"मी अगदी 24-25 वर्षांची असताना थेट पोलीस अधीक्षक झाले. माझ्या टीममधले सगळे लोक 40-50 अगदी 55 च्या पुढचेही होते. ते सुरुवातीला माझं अजिबात ऐकायचे नाहीत. सुरुवातीला हे करता करताच माझा खूप वेळ गेला. आता मात्र केडरने मला स्वीकारलं आहे. आताही ही समस्या असली तरी ती कमी झाली आहे.\" धुरत सांगतात. \n\nसायली धुरत बिहारमध्ये चांगल्या रुळल्या आहेत. त्यांनी अनेक महत्त्वाच्या केसेस त्यांच्या विविधांगी कार्यकाळात सोडवल्या. बलात्काराच्या प्रकरणात तातडीने दोषींना तातडीने शिक्षा मिळवून देण्याचं महत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करत आहेत.\n\n\"भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवा य दोन्ही अखिल भारतीय सेवा आहेत. त्यामुळे अधिकाऱ्याला एकाच राज्यात आयुष्यभर सेवा द्यावी लागते. आपल्या राज्यापासून, आपल्या माणसांपासून दूर राहणं इतकं सोपं नाही. त्यामुळे मराठीपण जपण्यासाठी प्रयत्न सुरू असतो. आम्ही सगळे मराठी सणवार साजरे करतो,\" असं देवरे सांगतात. \n\nदेवरे यांना दोन लहान मुली आहेत. घरात मराठी बोलत असल्याचं ते सांगतात. \"वर्षातून एक दोनदा महाराष्ट्रात जाणं होतं. सध्या लॉकडाऊन आणि निवडणुकीच्या कामामुळे जाणं झालं नाही,\" असं ते सांगतात. \n\nतर \"महाराष्ट्राची आठवण येतच असते. आता तुमच्याशी मराठी बोलतेय तर बरं वाटतंय नाहीतर इथे राहून इथलीच भाषा बोलली जाते,\" सायली धुरत सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)"} {"inputs":"...त. \n\nहा निर्णय म्हणजे हॅरी-मेगन आणि राजघराण यांच्यात असलेली स्पष्ट फूट असल्याचं डायमंड सांगतात. \n\nइतर प्रतिक्रिया\n\nबंकिंगहॅम पॅलेसचे माजी प्रेस अधिकारी डिक्की ऑर्बिटर यांनी प्रिन्स हॅरी यांच्या या निर्णयाची तुलना 1936 साली एडवर्ड आठवे यांनी घेतलेल्या निर्णयाशी केली आहे. एडवर्ड यांनी दोनदा घटस्फोटीत वॅलिस सिंपसन यांच्याशी लग्न करण्यासाठी राजगादीचा त्याग केला होता. \n\nते म्हणाले, \"असं यापूर्वी एकदाच घडलं आहे आणि अलिकडच्या काळात कुणीही असं पाऊल उचललेलं नाही.\"\n\nमेगन यांनी बुधवारी संध्याकाळी आपल्या नि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वायत्त अनुदाच्या माध्यमातून मिळत असल्याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे. हे अनुदान ब्रिटन सरकार राजघण्याला त्यांची कर्तव्य आणि राजमहालाच्या देखभालीसाठी देतं.\n\nयात सुरक्षेचा खर्च गृहित धरलेला नाही. त्यासाठी वेगळी तरतूद करण्यात येत असते. \n\nयाव्यतिरिक्त या जोडप्याकडे स्वतःची अशी मालमत्ताही खूप आहे. हॅरीची आई प्रिन्सेस डायनाकडून दोन्ही मुलांना तब्बल 13 मिलीयन युरोची मालमत्ता मिळाली आहे.बीबीसीच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार प्रिन्स हॅरी यांना त्यांच्या पणजीने म्हणजे महाराणी एलिझाबेथ यांच्या आईनेही बरीच मालमत्ता दिलेली आहे. \n\nआपल्या अॅक्टिंग करियरमध्ये मेगन यांना प्रत्येक एपिसोडसाठी जवळपास 50,000 डॉलर्स मिळायचे, असा अंदाज आहे. \n\nत्या लाईफस्टाईल ब्लॉग चालवतात आणि कॅनडाच्या एका गारमेंट ब्रँडसाठी त्या डिझायनिंगदेखील करतात. \n\nया जोडप्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे म्हणजे काय?\n\nआपल्याला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हायचं आहे, असं या जोडप्याने म्हटलं आहे. मात्र, स्वावलंबी म्हणजे त्यांना मिळणारं अनुदान ते घेणार नाहीत का, यावर त्यांनी अजून खुलासा केलेला नाही. या जोडप्याच्या सुरक्षेसाठीचा खर्च यापुढेही सरकारचं देणार आहे. \n\nहे जोडपं यापुढे उत्तर अमेरिका आणि ब्रिटन इथे ये-जा करणार असल्याने सुरक्षेच्या खर्चात वाढच होणार आहे. मात्र, आपला प्रवास खर्च यापूर्वी आपणच देत होतो आणि यानंतर आपणच तो खर्च करणार, असं प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nमात्र, प्रश्न असा आहे की स्वतः पैसे कमवण्याची परवानगी शाही जोडप्याला आहे का? वरिष्ठ रॉयल्स या नात्याने त्यांना कुठल्याही स्वरुपात वेतन कमावण्याचा अधिकार नाही. मात्र, राजघराण्यातले इतरही सदस्य स्वतः फुल-टाईम नोकरी करत असल्याचं या जोडप्याचं म्हणणं आहे. \n\nराजघराण्यातल्या खर्चाविषयी पुस्तक लिहिणारे डेव्हिड मॅकक्लर यांच्या मते हे जोडपं आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे होणार, हा वादाचा विषय आहे. \n\nराजघराण्याची मालमत्ता\n\nपुढे काय?\n\nयापुढे आपण काही काळ ब्रिटनमध्ये आणि काही काळ उत्तर अमेरिकेत घालवू आणि एक चॅरिटेबल ट्र्स्ट स्थापन करू, असं प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी म्हटलं आहे. \n\nमात्री ही चॅरीटेबल ट्रस्ट कुठे असेल आणि तिचं लॉन्चिंग कुठे करणार, याबद्दल त्यांनी काहीही सांगितलेलं नाही. \n\nगेल्यावर्षी क्रिसमसनंतर प्रिन्स हॅरी आणि मेगन यांनी शाही कामकाजातून दिर्घ रजा..."} {"inputs":"...त. ) \n\nहेच मार खाणारे पोरं पुढे कॉलेजमध्ये गेले. तोपर्यंत 2000 साल उजाडून गेलं होतं. आणि शक्तिमानच्या जागी मॅट्रिक्स, टर्मिनेटर, टायटॅनिक असे इंग्लिशमधले हिंदी डब पिक्चर गावागावात दिसू लागले. या पिढीची मनोरंजन करून घेण्याची भूक भलतीच भारी त्यामुळे आधी असलेले सोनी, झी, हिंदी पिक्चर इतकं सगळं कमी पडू लागलं. \n\nसेट मॅक्स, चॅनल व्ही, एमटीव्हीपण कमी पडू लागले. मग ते केबलवाल्याला सांगू लागले आम्हाला इंग्रजी सुधारायचं आहे त्यामुळे दोन चार इंग्रजीचे चॅनेल देत जा. (आई जर तु हा लेख वाचत असशील तर सांगतो हे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"राच्याच लॅपटॉपवर ते पाहायचो. पाहिजे तेव्हा पॉज करून नीट वाचायचं. मग ते कळलं तर हसायचो. बरेच एपिसोड पाहिल्यावर थोडं थोडं कळू लागलं आणि थोडं थोडं हसू लागलो. आता ते जोक्स कळले म्हणून हसत होतो की इंग्रजी कळलं म्हणून हसत होतो याचा पत्ता अजून लागलेला नाही. टाइम ट्रॅव्हलने मागे जाऊन समजून घ्यावं लागेल ते नेमके काय होतं. पण तुम्हाला अंदाज आला असेल मी फ्रेंड्स कसं पाहत होतो. ही गोष्ट असेल आता 2008-09 या सालची. \n\nफास्ट फॉरवर्ड टू 2014\n\nतो पर्यंत बक्कळ इंग्रजी पिक्चर पाहिले होते. सबटायटल फास्ट वाचता येऊ लागले होते. मग फ्रेंड्स पाहायला घेतलं. आणि मग काय कळू लागलं. माझ्या हसण्याचं टायमिंग पण सुधारलं म्हणजे जेव्हा तो पब्लिकचा पाठीमागून हसण्याचा साउंड येतो तेव्हाच मी हसू लागलो. म्हणलं हा हसायचा जॉब द्या मला. मी करून घेइल मस्तपैकी. \n\nतेव्हा पासून आतापर्यंत फ्रेंड्स हे माझं गो टू सिरिअल झालं आहे. कधीकधी ठरवतो फ्रेंड्स पाहायचं नाही त्यामुळे इतर पाहणं कमी झालं मग तासभर नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार, होईचोई, सोनी लाइव्ह, मुबी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहतो काय पाहण्यासारखं आहे. त्यावर बऱ्याचदा काहीच सापडत नाही मग पुन्हा फ्रेंड्सच पाहतो. \n\n'काही गोष्टी कधी सुटल्याच नाहीत'\n\nबऱ्याचदा विचार करतो सिरिअल सारखी सिरिअल त्यासोबत का अॅटच झालोत आपण. फक्त कॉमेडी आहे म्हणून, लिखाण चांगलं आहे की हलकं फुलकं आहे. काय कारण असेल असं बऱ्याचदा मनात येतं. पण मला काही नेमकं उत्तर सापडत नाही. कदाचित त्याचं उत्तर नव्वदीमध्ये वाढलो त्यातच असेल असं वाटतं. शक्तिमान, अंदाज अपना अपना असो की त्यावेळच्या कोणत्याही गोष्टी अजून सोडाव्याशा वाटत नाही. माझ्याकडून सोनू निगमचं दिवाना आणि आलताफ राजा नाही सुटले अजून. \n\nफ्रेंड्स सोबत असलेला जवळीक ही फक्त स्टोरी मुळे नाही किंवा कोणत्या एका कारणामुळे नाहीतर त्यातला रिलेटिबिलिटीमध्ये आहे असं मला वाटतं. फ्रेंड्स हे माझ्यासाठी एकाच वेळी फॅंटसी आणि रिअॅलिजम दोन्ही पण आहे. फॅंटसी यासाठी की कुणाला सुंदर मुला-मुलींच्या ग्रुपचा पार्ट असलेलं आवडणार नाही. त्यांचं वागणं, बोलणं, कुल राहणं हे सगळं फॅंटसीच आहे माझ्यासाठी. \n\nएकेदिवशी ते बार्कालाँज घ्यायचंय आणि माझ्या आवडत्या लोकांसोबत 54 इंची टीव्हीवर ही सीरिज सलग पाहायची आहे. जोई आणि चॅंडलर जसा टीव्ही पाहतात अगदी तशीच. आणि त्याच वेळी माझ्यासाठी रिअॅलिजम पण आहे कारण घराबाहेर पडल्यावर आई..."} {"inputs":"...त. एक प्रकरण मानवी तस्करीचं सुद्धा आहे. ज्यावर तोडगा काढला आहे आणि नुकसानभरपाईसुद्धा दिली गेली.\n\nपण हे पहिलं पोलीस स्टेशन आणि 'वन स्टॉप सेंटर आहे' जिथे महिलांना पोहोचायला जास्त त्रास होतो.\n\nतोडगा निघणार तरी कसा? \n\n'प्रगती कानूनी सहायता केंद्र' हिसारमधील एक स्वयंसेवी संस्था आहे. हे केंद्र महिलाच चालवतात. तिथे सहाय्य करणाऱ्या नीलम भुटानी सांगतात की इथे कायम मध्यस्थाची भूमिका बजावली जाते. हा या केंद्राचा मूळ उद्देश नव्हता.\n\nप्रगती सहायता केंद्राच्या कार्यालयात घरगुती हिंसेमुळे त्रस्त झालेल्या पूनमश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी तिला समजावलं की तू सासरी राहून आपल्या मुलींची काळजी घे.\"\n\nपूनमनं बीबीसीला आपले अनुभव सांगितले.\n\nचार मुलींच्या या आईला केंद्रात वैद्यकीय मदत आणि समुपदेशन मिळायला हवं होतं. पण त्यांनी तिला मुलगा जन्माला घालण्यासाठी दबाव टाकणाऱ्या सासरी रहायचा सल्ला दिला.\n\nसागरचं हॉस्पिटल केंद्राच्या जवळ होतं पण अजूनही भाड्याच्या इमारतीतून त्यांचं काम सुरू होतं. एका खोलीत राजेश्वरी श्रीवास्तव यांचं कार्यालय होतं.\n\nत्यांनी सांगितलं की त्यांचा स्टाफ 15 जानेवारीला आला आहे. पण त्यांच्या केंद्रांचं बजेट एप्रिल 2017 मध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nया केंद्राची माहिती पोहोचवण्यासाठी कोणती पावलं उचलली जातात का, हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं की मध्य प्रदेश सरकारनं शौर्य दल आणि अंगणवाडी कार्यकर्त्यांना पीडितांना इथे घेऊन यायला सांगितलं आहे.\n\n'सेंटरबद्दल लोकांना माहीतच नाही' \n\nसागरच्या मकरौनिया क्षेत्रात एक आंगणवाडी कार्यकर्तीने माझ्याशी सविस्तर बातचीत केली. त्यांनी सांगितलं की कोणत्याच वन स्टॉप सेंटर किंवा सखी सेंटरबद्दल माहिती नाही. त्यांना फक्त आदेश आहे की कोणत्याही पीडितेला परियोजना कार्यालयात आणावं. त्याप्रमाणे त्या घेऊन जातात.\n\nपुढे कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होते. \n\nसागर वन स्टॉप सेंटर\n\nजर एखाद्या महिलेला आपल्या घरी जायची इच्छा नसेल तर तो काय केलं जातं, या प्रश्नाचं उत्तर देताना ती कार्यकर्ती सांगते की अशा प्रकरणांत कोणतीही मदत मिळत नाही, पीडितांनाच स्वत:ची व्यवस्था बघावी लागते.\n\nअंगणवाडी कार्यकर्त्यासुद्धा महिला आणि बाल विकास मंत्रालयाअंतर्गत येतात. म्हणजे मंत्रालय आपल्याच विभागाची सेवा आपल्या योजनांसाठी घेऊ शकत नाही. \n\nसागरच्या सावित्री सेन 2013 पासून घरगुती हिंसाचाराला बळी ठरत आहेत. आपली व्यथा बीबीसीला सांगताना त्यांना रडू कोसळतं, \"माझी मदत होईल अशी कोणतीच सोय मला मिळत नाही. जेव्हा मी पहिल्यांदा नवऱ्याचा मार खाऊन पोलीस ठाण्यात गेले, तेव्हा रात्री साडे दहा वाजेपर्यंत तिथेच होते. नवऱ्यानं मारल्यामुळे माझं मूल पोटातच मेलं. दुसऱ्या दिवशी एका वकिलाच्या मदतीनं FIR दाखल झालं.\"\n\nत्यांना सखी सेंटरबद्दल माहिती नव्हतं पण नुकतंच त्यांचं राजेश्वरी यांच्याशी बोलणं झालं होतं. त्यांनी सांगितलं की त्यांनी राजेश्वरींना 3-4 दिवसांत बरेच फोन केले पण त्या फोन उचलत नाहीत.\n\nसावित्री घरगुती हिंसाचाराने पीडित आहे.\n\nबीबीसी तिथे आल्यामुळे..."} {"inputs":"...त.\"\n\nयावर मला कुमार सानू वडील म्हणून लाभले याला मी माझं सुदैव मानतो, असं म्हणत जानने राहुलला उत्तर दिलं. यामुळे चिडलेल्या राहुलने आपल्याला नावाजलेल्या वडिलांची गरज नसल्याचं म्हटलं. जानने \"कुणीही माझा बाप काढायचा नाही\" म्हणत मोठमोठ्याने भांडायला सुरुवात केली. \n\nयानंतर जान रडत असताना राहुलने 'मुलीसारखं काय रडतोस' म्हटल्याने पुन्हा एकदा वाद झाला. जॅस्मीन आणि नैना या दोन्ही स्पर्धकांनी राहुलला फैलावर घेतलं. \n\nघरातल्या इतर सदस्यांनीही आपापसात राहुलने घराणेशाहीचा मुद्दा काढायला नको होता म्हटलं. राहुल ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुळे तू रॉकस्टार आहेस. तू आज पुन्हा एकदा अनेकांची मनं जिंकलीस.\"\n\nतर अँडी कुमार लिहितात, \"राहुल वैद्य कायमच वाद उकरून काढतो. पण जयेश भट्टाचार्य उर्फ जान कुमार सानू वडिलांच्या नावाने ओळखला जातो. खरंतर त्याच्या आईने त्याचं संगोपन केलं. त्यामुळे त्याच्या यशाचं खरं श्रेय त्याच्या आईला जातं.\"\n\nप्रिया मलिक लिहितात, \"जान कुमार सानू राहुल वैद्यपेक्षा चांगला गायक आहे आणि व्यक्ती म्हणूनही तो राहुल वैद्यपेक्षा चांगला आहे.\"\n\nभांडण, तंटे, प्रेम, कट, कारस्थान असा सगळा मसाला असलेल्या बिग बॉस या रिअॅलिटी शोचा यंदाचा 14 वा सीझनही गाजतोय. राहुल वैद्यमुळे हा आठवडा चांगलाच गाजतोय. घराणेशाही आणि मराठीचा सन्मान या मुद्द्यावरून पुढे काय घडतं, हे लवकरच कळेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तं आणि गावात सार्वजनिक शौचायल नव्हतं.\n\n\"गेल्या 10 दिवसांत आम्ही 74 संडास बांधून पूर्ण केले आहेत आणि 58 संडासांचं काम सुरू आहे. 20 ते 25 तारखेपर्यंत 100 टक्के कुटुंबांकडे संडास असेल,\" गावातल्या शौचालयांच्या संख्येबद्दल ग्रामसेवक समाधान पडघाण सांगतात.\n\n\"राहिलेल्या 58 संडासांचं काम पूर्ण झाल्यानंतर 100 टक्के कुटुंबांकडे वैयक्तिक शौचालय असेल, त्यामुळे सार्वजनिक शौचालयाची गरज राहणार नाही,\" असं पडघाण म्हणाले.\n\nसुनिता रमेश वाघ\n\nयानंतर अधिक माहितीसाठी आम्ही बुलडाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"मं नाही करणार का? असही प्रश्न आम्ही त्यांना विचारला. \"एका गावात ही बाब समोर आली आहे. हे लक्षात घेऊन आम्ही जिल्ह्यातल्या सर्व गट विकास अधिकाऱ्यांना (बीडीओ) त्यांच्या-त्यांच्या भागातल्या परिस्थितीची चौकशी करायला सांगितलं आहे.\n\nबाकी गावांमध्येही अशी परिस्थिती असू शकते, म्हणूनच बीडीओंना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसंच ज्या गावातली कामं अजूनही बाकी असतील तिथली कामं लवकरात लवकर करून घेण्याचं त्यांना सांगितलं आहे.\"\n\nहे वाचलंत का ?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तं एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली. \n\nपण निकालाचे आकडे आल्यापासूनच अजित पवार आणि राष्ट्रवादीतला एक गट हा भाजपसोबत जाण्याच्या विचारांचा होता. पण शरद पवारांचा याला विरोध होता. शेवटी काहीच घडत नाही असं लक्षात आल्यावर अजित पवार भाजपसोबत गेले, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर अजित पवार राष्ट्रवादीतून फुटून भाजपमध्ये गेले नव्हते, तर पक्षाचे गटनेते म्हणूनच समर्थनाचं पत्र घेऊन गेले होते. आपल्यासोबत पक्षातील 26-27 आमदार येतील असा त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांनी आपलं राजकीय करिअर दुसरीकडे शोधलं असतं. पण त्यामुळे पक्षावर आणि कुटुंबावर परिणाम झाले असते, असं अभय देशपांडे यांनी म्हटलं. \n\n3. केवळ पवार कुटुंबातले आहेत म्हणून अजित पवारांना विशेष वागणूक मिळतीये का?\n\nपवार कुटुंबातील सदस्य या एकमेव कारणामुळे अजित पवारांना विशेष वागणूक मिळत असावी, असं नाहीये. राजकीय विश्लेषक प्रकाश पवार यांच्यामते अजित पवारांशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही. \n\nप्रकाश पवार यांनी म्हटलं, \"अजित पवारांना पक्षात घेतल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढणार नाही आणि टिकणारही नाही. त्यामुळे त्यांना पक्षात पुन्हा प्रस्थापित करण्याशिवाय शरद पवारांकडे दुसरा पर्याय नसेल. पण आता अजित पवारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम शरद पवारांना करावं लागणार आहे.\"\n\n\"दुसरीकडे राष्ट्रवादीत एक गट असा आहे, ज्याला अजित पवारांना हेतूपूर्वक पक्षातून बाहेर काढायचं होतं. त्यामुळे अजित पवार समर्थकांचा एक गट आणि अजित पवार विरोधकांचा एक गट, असे दोन गट या पक्षात तयार झाले आहेत. त्यामुळे पक्षात दुफळी माजण्याचा प्रकार आहे. पण असं असलं तरी अजित पवार हे शक्तिशाली नेते आहेत. त्यांनी मनात आणलं तर ते दुसरा पक्षही स्थापन करू शकतात, त्यांच्यामागे कार्यकर्त्यांची मोठी फौज आहे,\" असं प्रकाश पवार यांनी म्हटलं. \n\n4. राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसचे नेते अजित पवारांवर पूर्ण विश्वास ठेवू शकतात का? \n\nअजित पवारांनी त्यांच्या राजकीय हालचालींमुळे विश्वासार्हता गमावल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी व्यक्त केलं. \n\nत्यांनी म्हटलं, की \"कधी बैठकीतून उठून जाणं तर कधी पदाचा राजीनामा देणं, हे अजित पवारांचं वर्तन पहिल्यापासून राहिलं आहे. पण यावेळेस अजित पवारांनी विश्वासार्हता गमावली आहे. एकीकडे तीन पक्ष सत्तास्थापनेची चर्चा करत असताना एका रात्रीत भाजपशी हातमिळवणी करून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणं इतकं सोप नव्हतं. सिंचन घोटाळ्याशी संबंधित चौकशीचा धाक अजित पवारांना दाखवल्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचललं असावं. त्याचा मोबदल्यात म्हणून या घोटाळ्याशी संबंधित 8 ते 9 फाईल्स लगेच बंद करण्यात आल्या.\" \n\nअर्थात, अजित पवार यांना या सिंचन गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चिट मिळाल्याचं वृत्त अजूनही स्पष्ट नाही.\n\n5. कुटुंबातले मतभेद जगासमोर येऊ नये म्हणून पवार कुटुंब सारवासारव करत आहे का? \n\nआपलं कुटुंब हे एकत्र आहे, हे पवार कुटुंब वारंवार सांगत असतं. आमच्यात..."} {"inputs":"...तं, हा मुंबईच्या निवडणुकांच्या इतिहास आहे. छठपूजेच्या निमित्तानं हे अस्मितेचं राजकारण सुरू झालं. संजय निरूपम यांनी जुहू चौपाटीवर तो कार्यक्रम सुरू केला. तो मोठा होत गेला. इतर ठिकाणीही असे कार्यक्रम होत गेले,\" राजकीय विश्लेषक प्रताप आसबे म्हणतात. \n\nछठपूजेच्या निमित्तानं संजय निरुपम यांनी अस्मितेचं राजकारण सुरू केलं\n\n\"जसं गणेशोत्सवाचं होतं तसंच इथंही झालं. उत्सव, त्याचं अर्थकारण, त्याचा विस्तार, त्यातून कार्यकर्ते मिळतात. सगळ्याच पक्षांना ते नंतर करावं लागलं. पण छठच्या निमित्तानं मुंबईच्या राजकारण... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हणून ते मैदानात उतरले आहेत. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तं. असं असतानाही ते मला जीना म्हणत असतील तर ती त्यांची खूप मोठी चूक आहे.\n\nजीन्नांनी भारत आणि पाकिस्तान अशा दोन राष्ट्रांचा सिद्धांत मांडला होता. त्याला भारतातील मुस्लिमांनी विरोध केला होता. तरीसुद्धा भारतीय मुस्लिमांना वाईट म्हटलं जातं, दूषणं दिली जातात, याचं मला वाईट वाटतं. \n\nभाजपने राष्ट्रध्वज फडकावून हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन साजरा केला. त्यावर तुम्ही म्हणालात की हैदराबाद भारताचा भाग होण्यात MIMची भूमिका होती. त्याच सभेत तुम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवर काही आरोप केले. पण तेलंगणात तर भाजप स... उर्वरित लेख लिहा:","targets":"कतात. यावर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आहेत?\n\nओवेसी - अकबरविरोधातली एक केस सोडता त्याच्याविरोधातल्या अन्य केस मला दाखवा. प्रश्न असा आहे, की ज्यानेही भडकाऊ भाषणं दिली असतील त्याला कारावास का होत नाही?\n\nद्वेष पसरवत असल्याचा आरोप मात्र नेहमीच मजलिसवर केला जातो. हा असा काळ आहे जिथं राज्यकर्त्यानं जनतेशी संवाद साधणं खूप महत्त्वाचं आहे. अकबर हा आमच्या पक्षाचा सर्वांत जास्त प्रभावशाली वक्ता आहे. सध्य परिस्थितीत एखाद्याकडं वकृत्व कौशल्य नसेल तर बऱ्याच समस्या उद्भवतात. \n\nमला वाटतं अकबर हा माझ्यापेक्षा चांगला वक्ता आहे. विधानभवनातील त्याचं कोणतंही भाषण पाहा. त्याने नेहमी लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे आणि सरकारला परिणामकारकपणे प्रश्न विचारले आहेत.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तं. गेहलोत यांनी बंगला खाली करून घ्यायला पाहिजे होता, पण त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.\"\n\n\"गेहलोत तर भाजपच्याच मार्गावर चालत आहे, त्यांना मदत करत आहेत. ते मला आणि माझ्या समर्थकांना राजस्थानच्या विकासासाठी काम करू देत नाहीयेत. माझ्या आदेशांना मानू नका, असं नोकरशहांना सांगितलं आहे. कुठलीही फाईल माझ्याकडे येत नाही. महिने झाले कॅबिनेट आणि सीएलपीची बैठक झालेली नाही. लोकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करता येत नसतील तर त्या पदाचा काय उपयोग?\"\n\nइंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत ते... उर्वरित लेख लिहा:","targets":"राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत राज्यपाल कलराज मिश्रा यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.\n\nसचिन पायलट यांनी ब्लॅकमेल केल्याचा गहलोत यांचा आरोप\n\n\"सचिन पायलट यांना पदांवरून हटवल्यानं आनंद झाला नाहीय. पण पक्षाकडे त्यांनी दुसरा पर्यायच ठेवला नाही,\" असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत म्हणाले.\n\nसचिन पायलट ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप अशोक गहलोत यांनी केला. आपल्याकडे बहुमत असल्याचा दावाही गहलोत यांनी केलाय. \n\n\"भाजपकडून षड्यंत्र आखलं जात होतं. गेल्या सहा महिन्यांपासून हे षड्यंत्र आखलं जात होतं. घोडेबाजार होत होता. या षड्यंत्राला बळी पडून आमचे काही साथीदार दिल्लीत गेले होते. मात्र, हे षड्यंत्र यशस्वी झालं नाही,\" असंही गहलोत म्हणाले. \n\nआतापर्यंत काय घडलं?\n\nयाविषयी बोलताना पक्षाचे मुख्य प्रवक्ते रणदीप सूरजेवाला सोमवारी म्हणाले होते, \"सकाळी 10 वाजता काँग्रेसच्या आमदारांची पुन्हा एक बैठक बोलवण्यात येणार आहे. आम्ही पुन्हा एकदा सचिन पायलट यांच्या समर्थक आमदारांना विनंती केली आहे की या आणि राजकारणाच्या सद्यस्थितीवर चर्चा करा. कुण्या एका व्यक्तीविरोधात तक्रार असेल तर तेही सांगा. सोनिया गांधी आणि राहुल गांधी सर्वांचं म्हणणं ऐकायला आणि त्यावर तोडगा काढायला तयार आहेत.\"\n\nमात्र, सोमवारी रात्रीपासून सोशल मीडियावर एक व्हीडियो व्हायरल होतोय. यात सचिन पायलट समर्थक आमदारांसोबत दिसत आहेत. सचिन पायलट यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याचाही अंदाज बांधला जातोय. \n\nज्येष्ठ पत्रकार प्रदीप कौशल यांच्या मते काँग्रेसने एखादा तोडगा काढून सचिन पायलट यांची मनधरणी केली तर सचिन पायलट यांची स्थिती एखाद्या योद्ध्याने तलवार उगारली, पण वार करण्याआधीच ती म्यान केली, अशी होईल. म्हणजेच हा पर्याय सचिन पायलट यांची प्रतिष्ठा कमजोर करणारा ठरेल. \n\nसचिन पायलट\n\nसचिन पायलट सध्या उपमुख्यमंत्री आहेत. सोबत काही खात्याचे मंत्रीही आहेत. इतकंच नाही तर गेल्या 6 वर्षांपासून ते प्रदेशाध्यक्षसुद्धा आहेत. अशा परिस्थितीत डील कशावर होईल?\n\nयाविषयावर सचिन पायलट यांनी अजूनतरी स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. आज होणाऱ्या बैठकीला सचिन पायलट उपस्थित राहतील की त्यांचे समर्थक आमदार उपस्थित होतात, याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे. \n\nयाआधी सोमवारी जयपूरमधल्या मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधीमंडळ दलाची बैठक झाली. एएनआय या वृत्तसंस्थेने..."} {"inputs":"...तं. मात्र विश्लेषणात केलेली बेईमानी रिपोर्टिंगमधल्या अवास्तवतेला दाखवतो. \n\nएक नैतिक रितेपण\n\nआता परराष्ट्र धोरणाबद्दल बघू. शिंजो आबे, व्लादिमीर पुतिन किंवा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत उभं राहून मोदी आकर्षक असं चित्र तयार करतात आणि त्यामुळे सगळेच मोहित होतात. मीडियाही यात भर घालतो. \n\nमात्र त्याचवेळी मीडिया या चारही देशांतलं नैतिक रितेपणाला विसरतो. \n\nनरेंद्र मोदी येमेन, सीरिया आणि रोहिंग्या मुस्लिमांच्या प्रश्नावर गप्प आहेत. आशियाबद्दल त्यांचे विचार ठाम आहेत. तरीही मीडिया इस्रायलविषयी प्रश्न न विचार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऱ्यावर नाचण्याऐवजी आपल्या खऱ्या भूमिकेत परत येईल. \n\nमीडियाने आणीबाणीच्या काळात वेगळीच भूमिका निभावली होती. मीडिया 2019च्या निवडणुकीआधी टीका आणि धाडसी पत्रकारिता पुन्हा सुरू करेल, अशी अपेक्षा आहे.\n\nहे विरोध आणि लोकशाहीचं मीडियावर कर्ज आहे. \n\n(हे लेखकाचे व्यक्तिगत विचार आहेत)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तं. मुंबईमध्ये काँग्रेस एखाद्या जागेवर विजय मिळवू शकेल. कोकणातही काँग्रेसला फार जागा मिळण्याची शक्यता नाहीये. पश्चिम महाराष्ट्रात शिरूर, मावळ, बारामती, सातारा, कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला विजय मिळू शकतो. \n\nएक्झिट पोलच्या एकूण प्रक्रियेबद्दल मत व्यक्त करताना भटेवरा यांनी म्हटलं, की निवडणुकीचे निकाल प्रभावित करण्यासाठी मानसशास्त्रीय दबाव म्हणून बऱ्याचदा एक्झिट पोलच्या आकड्यांचा वापर होतो. उत्तर प्रदेशमधील निवडणुका कव्हर करताना एक्झिट पोलचा वापर कसा केला जातो, हे मी स्वतःही पाहिलं आहे. आम्हीच सत्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांदा-चौथ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरुद्ध मतदारांमध्ये असलेल्या नाराजीमुळे शिवसेनेच्या जागा कमी होतील.\"\n\nअभय देशपांडे यांनीही युतीच्या जागा मराठवाडा-विदर्भात कमी होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला. \"विदर्भातील 10 आणि मराठवाड्यातील 8 अशा एकूण 18 जागांवर मिळून गेल्यावेळेस काँग्रेसला दोन जागांवर विजय मिळाला होता. भाजप-शिवसेनेनं 16 जागा जिंकल्या होत्या. यावेळेस परिस्थिती बदलेल. मराठवाडा-विदर्भात काँग्रेस राष्ट्रवादी मिळून 7 जागा जिंकू शकते तर युतीला अकरा जागांवर विजय मिळू शकतो.\"\n\nज्येष्ठ पत्रकार किरण तारे यांनीही काँग्रेस यवतमाळ-वाशिम आणि गडचिरोलीमध्ये वरचढ ठरू शकते, असं मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"उस्मानाबाद आणि परभणीमध्ये शिवसेनेलाही फटका बसेल. पण काँग्रेसच्या हातून नांदेड-हिंगोली जाऊ शकतात. उत्तर महाराष्ट्रात भाजप धुळ्याची जागा हरू शकते. राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेची असलेली माढ्याची जागा ते जिंकतील त्याचबरोबर राष्ट्रवादी बारामती आणि साताराही राखेल. मात्र मावळच्या जागेवर राष्ट्रवादी हरू शकेल.\"\n\n\"युती केल्यामुळे भाजप आणि सेनेला फायदा झाला आहे, असं मतही किरण तारे यांनी व्यक्त केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अजून आपली विश्वासार्हता कमावता आली नाही. मोदी यांची लोकप्रियता कायम आहे. त्यांना अजून एक संधी मिळायला हवी, अशी भावना लोकांमध्ये आहे. तसंच विरोधी पक्षांकडे असलेला सम्यक, विश्वासार्ह आणि स्वीकारार्ह नेतृत्वाचा अभाव हेदेखील भाजपच्या पथ्यावर पडताना दिसत आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तं. सत्ता स्थापनेतलं शिवसेनेचं महत्त्व कमी करण्याच्या दृष्टीनं भाजपचे हे प्रयत्न होते. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसमधून मोठ्या प्रमाणावर नेत्यांना पक्षात घेणं हा याच प्रयत्नांचा भाग होता. मात्र निवडणूक निकालानंतर भाजपची ही रणनीती फसल्याचं दिसून आलं,\" असं मत लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी व्यक्त केलं. \n\nप्रशांत दीक्षित यांनी म्हटलं, \"दुसरं म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपकडून सरकार स्थापनेसाठी कोणताही पुढाकार घेतला जात नाहीये. त्यामुळे भाजपनं शिवसेनेला शब्द द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीबरोबरच शरद पवार आणि सोनिया गांधींचीही भेट होत आहे. भाजपची पुढची रणनीती या दोन्ही भेटींवर ठरेल, असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी व्यक्त केलं. \n\n\"शिवसेना ज्या मागण्या करत आहे, विशेषतः मुख्यमंत्रिपदाबाबत त्या मान्य करणं शक्य आहेत का, याची चाचपणी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत होऊ शकते. जर शिवसेनेच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून (अपक्षांच्या मदतीने) सत्तास्थापनेचा दावा करू शकतो. सभागृहात बहुमत सिद्ध करेपर्यंत भाजपला वेळ मिळेल आणि त्याकाळात शिवसेनेला सोबत घेण्याचे प्रयत्न होतील,\" असं अभय देशपांडे यांनी म्हटलं. \n\nअभय देशपांडेंनी म्हटलं, \"दुसरीकडे शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर किती वाढणार, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शरद पवार आणि सोनिया गांधींच्या बैठकीत शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय झाला तर शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर नक्कीच वाढू शकते. अशावेळेस भाजपसमोर शिवसेनेच्या मागण्या पूर्ण करून त्यांना सोबत घेण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नसेल.\"\n\nतडजोडींनंतर सरकार स्थापन होईल\n\nहरयाणा-महाराष्ट्रातील निकालांमुळे भाजपचा अपेक्षाभंग झाला आहे. महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळालं आहे. पण युतीच्या जागांमध्ये शिवसेनेच्या 56 जागांचा वाटा आहे. या निवडणुकीत नुकसान भाजपचं झालं आहे. त्यांच्या जागाही कमी झाल्या आहेत आणि अपक्षांना सोबत घेऊनही भाजपला सत्ता स्थापन करता येणं कठीण आहे. लोकांनी दिलेला कल पाहता इतर कोणत्याही पक्षातून दोन तृतीयांश आमदार फुटणंही कठीण आहे. भाजपसाठी ही परिस्थिती गुंतागुंतीची आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावकेंनी व्यक्त केलं. \n\nअमित शाह आणि उद्धव ठाकरे यांच्यात जी बोलणी झाली, त्यावेळी आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी अमित शाह आणि उद्धव यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान आपण तिथे नव्हतो, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आता सरकार स्थापनेचा तोडगा अमित शाहांच्या हाती असेल, असं चावके यांनी म्हटलं. \n\nसरतेशेवटी भाजप-शिवसेनाचं सत्ता स्थापन करतील, असं सुनील चावके यांनी म्हटलं. काही खाती आणि मंत्रिपदांबाबत तडजोड होऊन मुदतीच्या आत सरकार बनेल, असंही सुनील चावकेंनी म्हटलं. \n\nमात्र उद्धव ठाकरेंनी तडजोडीला बळी न पडता अन्य पर्याय अवलंबला तर मात्र तो राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा निर्णय ठरेल, असंही चावके यांनी स्पष्ट केलं...."} {"inputs":"...तंत्र्याची घोषणा करायची होती.\n\nमोहम्मद अली जिन्ना, लुईस माऊंटबॅटन, एडविना माऊंटबॅटन आणि फातिमा जिन्ना\n\nपुढे नवनिर्वाचित भारतीय सरकारकडे सत्तेची सूत्र सोपवायची होती. आणि त्यांना स्वत:ला स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल म्हणून पदभारही स्वीकारायचा होता.\n\nत्यांनी असा मार्ग काढला की, ते 13 ऑगस्ट 1947 ला कराचीत गेले. 14 ऑगस्टला सकाळी त्यांनी पाकिस्तानमध्ये संविधान सभेला संबोधित केलं. आणि सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यांनी अशी घोषणा केली की, आज रात्री म्हणजे 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री प... उर्वरित लेख लिहा:","targets":"उपस्थितांना वाचून दाखवला. यात जिनांना उद्देशून म्हटलं होतं की,\n\n\"ब्रिटिश राष्ट्रकूलात सहभागी असलेल्या पाकिस्तान नावाच्या एका नव्या राष्ट्राची स्थापना आज होते आहे. त्याबद्दल मी तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. तुम्ही ज्या पद्धतीने स्वातंत्र्य मिळवलं ते अख्ख्या जगात स्वातंत्र्यप्रेमी लोकांसाठी मार्गदर्शक ठरले. मला अशी आशा आहे की, ब्रिटिश राष्ट्रकूलातील सर्व देश लोकशाहीच्या सिद्धांतांचं पालन करतील.\"\n\nहा संदेश वाचून दाखवल्यानंतर लॉर्ड माऊंटबॅटन यांनी आपल्या समारोपाच्या भाषणात पाकिस्तान आणि पाकिस्तानी जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली.\n\nया आपल्या भाषणात त्यांनी म्हटलंय की,\n\n\"आज मी व्हॉईसरॉय म्हणून तुमच्या समोर उभा आहे. उद्या नव्या पाकिस्तानी सरकारची स्थापना होईल. आणि त्याची व्यवस्था तुमच्या हातात असेल. मी तुमचा शेजारी देश भारताचा नवा संवैधानिक प्रमुख म्हणून काम पाहिन. दोन्ही देशांच्या सरकारांनी मला संयुक्त सुरक्षा परिषदेचा तटस्थ अध्यक्ष बनण्याची विनंती केली आहे. माझ्यासाठी ही खूप सन्मानाची गोष्ट आहे. आणि ही जबाबदारी कसोशीने पेलण्याचा मी प्रयत्न करेन.\n\nउद्या दोन नवीन सार्वभौम राष्ट्र ब्रिटिश राष्ट्रकूलात समाविष्ट होतील. खरंतर ही दोन नवीन राष्ट्र नाहीएत. तर गौरवपूर्ण प्राचीन इतिहास असलेली दोन राष्ट्र आहेत. या दोन्ही स्वतंत्र देशांतील नेते जगभरात लोकप्रिय आहेत. अख्खं जग त्यांचा आदर करतं. या दोन्ही देशातील कवी, शास्त्रज्ञ आणि सैन्यानेही मानवतेच्या दृष्टिकोणातून जगाची सेवा केली आहे. या देशांच्या सरकारांना अनुभव कमी असेल पण, ते कमजोर नाहीत. उलटपक्षी जगभरात शांती आणि विकास घडवून आणण्यात आपला वाटा दोन्ही राष्ट्र उचललीत एवढी क्षमता त्यांच्यात आहे.\"\n\nलॉर्ड माऊंटबॅटन यांच्या मागोमाग बॅरिस्टर जिन्ना यांनी आपलं भाषण सुरू केलं. त्यांने ब्रिटिश राजा आणि व्हॉईसरॉय यांचे आभार मानले आणि त्यांना आश्वासन दिलं की,\n\nमाऊंटबॅटन यांनी 15 ऑगस्ट रोजी दिल्लीत भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.\n\n\"शेजारी देशांबरोबर आमची कायम स्नेह आणि मैत्रीची भावना राहील. आणि आम्ही सगळ्या जगाचे मित्र असू.\"\n\nविधानसभेचं कामकाज संपवून आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केल्यानंतर मोहम्मद अली जिन्ना, लॉर्ड माऊंटबॅटन आणि इतर मान्यवर गव्हर्नर जनरल हाऊसमध्ये परत आले. दुपारी दोन वाजता माऊंटबॅटन नवी दिल्लीला जाण्यासाठी निघाले, तिथे मध्यरात्री बारा वाजता भारतीय..."} {"inputs":"...तंय. लोकांना माहिती देण्याची सरकारची इच्छा नाही आणि म्हणूनच हा कायदा कमकुवत करण्यासाठी सरकारला यामध्ये बदल करायचे आहेत.\"\n\nराज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी यावर ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, \"हे विधेयक कुठेही RTI कायद्याच्या स्वातंत्र्याशी तडजोड करत नाही. काही लोक हेतूपरस्पर अशी भीती पसरवत आहेत.\n\n\"प्रस्तावित बदल हा कायद्याच्या कलम 27 अंतर्गत आहे. माहिती आयोगाची स्वायत्तता आणि स्वातंत्र्याचं संरक्षण करणाऱ्या कलम 12 (3)ला कुठेही धक्का लावण्यात आलेला नाही.\"\n\nलोकसभेत काँग्रेस नेते अधीर रंजन चौधर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्नांमुळे हे विधेयक त्यांना मागे घ्यावं लागलं होतं.\n\nRTI कार्यकर्त्यांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडलेल्या आहेत आणि बातम्यांनुसार आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना आपला जीव गमावावा लागला आहे. \n\nमाहितीचा हा अधिकार सामान्यांमध्येही लोकप्रिय आहे. पत्रकारांनाही याचा फायदा होतो. स्वतंत्र भारतातल्या सर्वात यशस्वी कायद्यांपैकी हा एक मानला जातो. सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार आणि विश्वास या कायद्याने सामान्य नागरिकांना दिला. \n\nजर सरकारने हे विधेयक मागे घेतलं नाही तर कोर्टामध्ये याला आव्हान देणार असल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तः मोदी सरकारकडून असा इशारादेखील जाण्याची कुठलीच शक्यता नाही. त्यामुळे भारत कुठली भूमिका घेणार असा प्रश्नच उद्भवत नाही\", सरीन म्हणाले.\n\nहे परराष्ट्र धोरण मोदींचं?\n\nभारताच्या परराष्ट्र धोरणाच्या इतिहासात असा एक काळ होता, जेव्हा भारत कमकुवत देशांच्या बाजूने थेटपणे उभा राहात असल्याचं दिसत होतं. भारताच्या काही शहारांत- पॅलेस्टाईन दिन साजरा होतो. पॅलेस्टाईनमध्ये राहणाऱ्या लोकांप्रती आस्था दाखवली जाते.\n\nजामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातले प्राध्यापक सोहराब सांगतात, \"भारताच्या परराष्ट्र नीतीमध्ये आमू... उर्वरित लेख लिहा:","targets":"णं याच उद्देशाशी अनुकूल आहे.\"\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तकरी प्रश्न, बेरोजगारी असे प्रश्न भाजपनं कधी घेतले नाही, त्यामुळे हा पराभव असल्याच देशमुख म्हणाले.\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी जिल्हा परिषद निवडणूकीत प्रचाराची व्यस्ततेमुळे मंत्री पदाचा पदभारही स्वीकारला नव्हता. राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी देशमुख यांनी जिल्हा विशेषता काटोल तालुका पिंजून काढला. \n\nभाजपच्या पराभवाची कारणे\n\n\"नागपूर जिल्हा परिषेदेच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे नागपूरात तळ ठोकून होते. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही नागपूरकडे विशेष लक्ष दिलं. पण राज्... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांनी म्हटलं.\n\n या निकालातून भाजपची वाट ही आगामी काळात ग्रामीण भागात बिकट असल्याचं दिसतंय अस मत जेष्ठ पत्रकार बाळ कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.\n\nते म्हणाले, \"नागपूरमधील जनतेचा तसंच ज्या 6 ठिकाणी निवडणूका झाल्यात त्या ठिकाणचे लोक हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधातल राग व्यक्त केल्याचं सांगितलं. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले असून त्याचाही प्रभाव या निवडणुकीवर जाणवत आहे. माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापणे, त्यांना साईडलाईन करने हेही भाजपला महागात पडलं आहे.\" \n\nटीका \n\nसत्ताधारी मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावत म्हटलंय की, \"भाजपच्या पराभवाची सुरुवात विदर्भातील नागपूरमधून झाली असून स्थानिक स्वराज्य संस्थेवर बसवलेली पकड आज उध्वस्त झाली आहे. नागपूर जिल्हा परिषदेमध्ये भाजप निवडणूक घेण्यास टाळत होता. वेगवेगळ्या कारणांमुळे ही निवडणूक पुढे जात होती. मात्र आज निवडणूक झाली असून ज्या नागपूर जिल्हयात भाजपचे दिग्गज नेते आहेत त्याच जिल्हयात भाजपाला पराभव पत्करावा लागला. नागपूरकरांनी भाजपावर नाराजी व्यक्त केली, त्याची दखल महाराष्ट्र घेईल,\" असं त्यांनी म्हटलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तकरी व्हायचं म्हणून कधीच सांगणार नाही. कारण त्यानं त्याच्या बापाचं जिवंतपणी मरण अनुभवलेलं असतं.\n\nआकडेवारीही तसंच सांगते. Centre for Study of Developing Societies (CSDS)नं 2018मध्ये देशातल्या 18 राज्यांमधील 5 हजार शेतकरी कुटुंबाचं सर्वेक्षण केलं, त्यानुसार 76 टक्के शेतकऱ्यांनी शेती सोडायची इच्छा व्यक्त केली. \n\nवावर म्हणजेच पॉवर?\n\nआता शेतीची धुरा याच शिकल्या-सवरलेल्या शेतकऱ्यांच्या पोरांवर आहे, तरुण शेतकऱ्यांवर आहे. लाचारीचं जीनं जगत राहायचं, आत्महत्यांची आकडेवारी बघून हतबल होत राहायचं, की 'वावर म... उर्वरित लेख लिहा:","targets":"े त्या पोराचं वाक्य मला आजच्या याच तरुण शेतकऱ्यांच्या मनातील खदखदीचं प्रतिनिधित्व करताना दिसतं. या सगळ्या पोरांना आपल्या शेतकरी बापाला स्वाभिमान परत मिळवून द्यायचाय, आपल्या जीवावर शेठ झालेल्या पुढच्या माणसाला आमच्याशी अदबीनं बोल म्हणून सांगायचंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तज्ज्ञ वर्तवतात. पण ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा नाही. राज्यात दररोज सुमारे 1200 मेट्रिक टन इतक्या ऑक्सिजनचं उत्पादन होत असलं, तरी तो सर्वच ऑक्सिजन कोव्हिड रुग्णांसाठी वापरावा लागतो आहे.\n\nरुग्णसंख्या वाढत असल्यामुळे ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होऊ लागली आहे- सध्या राज्यातील ऑक्सिजनची मागणी 1500 ते 1600 मेट्रिक टन इतकी आहे, आणि यात काही घट होण्याची चिन्हं नाहीत.\n\nऑक्सिजनसाठी अथकपणे मागणी होत असून ती पुरवठ्याच्या पुढे निघून गेलेली असल्यामुळे भारतभरात हीच स्थिती आहे.\n\nसर्वसाधारणतः आरोग्यसेवेसाठी सुमारे 15... उर्वरित लेख लिहा:","targets":"काढणारी राष्ट्रीय कोव्हिड योजना तयार करावी, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकारला केली आहे.\n\n'हे कधी संपणार ते कोणालाच माहीत नाही'\n\nनिवडणुकांच्या प्रचारमोहिमा, कुंभमेळा यांसारख्या कार्यक्रमांना परवानग्या देऊन आणि लसीकरण मोहीम वेगाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न न करून केंद्र सरकारने परिस्थिती आणखी बिकट केल्याची टीका होते आहे. दुसऱ्या लाटेला सामोरं जाण्यासाठीही सरकारने फारसे प्रयत्न केलेले नाहीत, असं टीकाकार म्हणत आहेत.\n\nगेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात- म्हणजे भारतात कोरोनाची साथ सुरू झाल्यानंतर आठ महिन्यांनी- आरोग्य मंत्रालयाने नवीन ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांसाठी निविदा मागवल्या. यातील 162 निर्मितीकेंद्रांना मान्यता देण्यात आली, त्यापैकी केवळ 33 केंद्रांचं काम सुरू झालं आहे. 59 केंद्रं एप्रिलअखेरीस सुरू होतील आणि 80 केंद्रं मेअखेरीला सुरू होतील, असं मंत्रालयाने सांगितलं.\n\nपण वाढत्या रुग्णसंख्येचा विचार करता हा ऑक्सिजनपुरवठाही पुरेसा ठरेल का, याबद्दल अधिकाऱ्यांना शंका आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रामध्ये पहिल्या लाटेनंतर ऑक्सिजननिर्मिती क्षमता वाढवण्यात आली, पण यासाठी तयार असलेल्या रुग्णालयांनाही ढासळत्या परिस्थितीला सामोरं जाणं अवघड जातं आहे.\n\n\"सर्वसाधारणतः आमच्यासारख्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा पुरेसा असतो. पण गेल्या पंधरवड्यामध्ये लोकांचा श्वासोच्छवास सुरू ठेवणं हे एक प्रचंड अवघड कार्य झालं आहे. अगदी 22 वर्षांच्या तरुण रुग्णांनाही ऑक्सिजनचा बाहेरून पुरवठा करावा लागतो आहे. याचा अंदाज सरकारलाही नव्हता, असं मला वाटतं.\"\n\nराज्यातील अनेक जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या टाक्या बसवण्यात आल्या असल्या तरी छोट्या शहरांमध्ये व खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची मागणी होते आहे.\n\n\"लोक सरकारी रुग्णालयांमध्ये जायला इच्छुक नसतात, पण या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा चांगला साठा असल्यामुळे जीव वाचण्याची शक्यता आहे,\" असं डॉ. सिद्धेश्वर म्हणाले.\n\nत्यामुळे आता राज्यं ऑक्सिजननिर्मितीचे नवीन प्रकल्प उभारत आहेत किंवा इतर राज्यांकडून ऑक्सिजन मिळवायचा प्रयत्न करत आहेत. आणि 50,000 मेट्रिक टन इतका द्रव ऑक्सिजन आयात करण्याचा विचार केंद्र सरकार करतं आहे. प्रत्येक पुरवठादार सतत काम करतो आहे.\n\nनांदेडमध्ये ऑक्सिजन पुनर्भरणा केंद्र चालवणारे गणेश भारतीय सांगतात, \"आम्ही दिवसाला 150 ते 200..."} {"inputs":"...तता भंग करण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही त्याला हात जोडून विनंती करू की आम्हाला आमचं काम करू द्या. \n\nप्रश्न - पिंकी चौधरींवर FIR व्हावा असं तुम्हाला नाही का वाटतं?\n\nउत्तर - जो कुणी कायद्याचं उल्लंघन करत असेल तर कायद्यानं त्याची दखल घ्यावी. \n\nप्रश्न - पण तुमच्या विद्यापीठावर हल्ला झाला आहे. तुम्हाला नाही का वाटत की त्याच्यावर FIR व्हायला पाहिजे? \n\nखरं आहे. कुणीही इथली शांतता भंग करत असेल, आमच्या विद्यार्थ्यांना त्रास देत असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही माझी प्रखर भूमिका आहे. \n\nप्रश्न ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बाबदारी नाही का? \n\nउत्तर - तुम्ही घडामोडींच्या राजकीय अंगांकडे पाहत आहात. मी विद्यापीठाच्या शैक्षणिक बाबींकडे लक्ष्य केंद्रित करत आहे. मीडियात काही येत असलं तरी आम्ही विद्यापीठाला पुढे नेण्याकडेच लक्ष्य केंद्रित करत आहोत. त्याची फळं आता आली आहेत. मला हे विदयापीठ चालवता येत नाही असे सवाल करण्यापेक्षा तुम्ही या चांगल्या कामांचं स्वागत करायला पाहिजे. \n\nप्रश्न - पण विद्यार्थी असं का वागत आहेत? तुमचं आकलन काय आहे? \n\nउत्तर - हजारो विद्यार्थ्यांना दुसऱ्या सत्रात दाखल व्हायचं आहे आणि तुम्ही त्यांना थांबवत आहात. मग प्रश्न कुणाला विचारायला हवा, जे पुढच्या सत्रात प्रवेश घेत आहेत त्यांना की जे त्यांना प्रवेश घेण्यापासून रोखत आहेत त्यांना? अनेक बाहेरची मंडळी JNU मध्ये येते आहे आणि 'आम्ही विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे आहोत', असं सांगत आहे. तो त्यांचा अधिकारच आहे, पण त्या विद्यार्थ्यांच्या अधिकारांचं काय, ज्यांना पुढच्या सत्रात प्रवेश घ्यायचा आहे? \n\nप्रश्न - न्यूज चॅनेल्सवर रात्री JNU वर होणाऱ्या चर्चा पाहून काय वाटतं? \n\nउत्तर - या चर्चांमधून विद्यापीठाच्या चांगल्या बाजूही पुढे आणायला हव्यात, असं मला वाटतं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तदार किती महत्त्वाचे ठरतात?\n\nपश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या 294 जागा आहेत. त्यापैकी 100 ते 110 जागांवर मुस्लिम मतं निर्णायक ठरू शकतात. त्यातही दक्षिण आणि उत्तर 24 परगणा जिल्ह्यात मोठ्या संख्येने मुसलमान आहेत. \n\n2006 पर्यंत पश्चिमबंगालमधील मुस्लिम मतांवर डाव्या पक्षांची पकड होती. मात्र, त्यानंतर मुसलमान मतदार हळूहळू ममता बॅनर्जींच्या तृणमूल कॉँग्रेसकडे आकर्षित झाला. 2011 आणि 2016 च्या विधानसभा निवडणूकीत मुस्लिम मतदारांच्या पाठिंब्यावर ममता बॅनर्जी निवडणूक जिंकल्या.\n\nऔवेसी\n\nएकीकडे भाजपने पश्चिम बं... उर्वरित लेख लिहा:","targets":"सल्याचं म्हटलं आहे.\n\nपश्चिम बंगालचे नगरविकास मंत्री फिरहाद हकीम सांगतात, \"पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापनेसाठी 147 जागांची गरज आहे. मात्र, औवैसी यांच्याकडे इतके उमेदवारही नाहीत. त्यांचा पक्ष भाजपला मदत करण्यासाठी निवडणुकीत उतरला आहे.\"\n\nतृणमूलचे खासदार सौगत रॉय सांगतात, \"ओवेसी यांच्या एन्ट्रीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणावर परिणाम होणार नाही. या ठिकाणी उर्दू भाषिक मुसलमानांची संख्या खूप कमी आहे. त्यांचा पक्ष भाजपसाठी इतर पक्षांची मतं फोडण्याचा प्रयत्न करतो हे लोकांना समजलं आहे.\"\n\nकाही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांच्यासोबत अब्दुल मन्नान यांनी फुरफुरा शरीफचा दौरा केला होता. अब्दुल मन्नान सांगतात, \"पश्चिम बंगालचे मुसलमान मूर्ख नाहीत. या राज्यात धर्माच्या नावावर राजकारण झालं असतं. तर मुस्लिम लीगचं वर्चस्व संपुष्टात आलं नसतं.\"\n\nपश्चिम बंगालचं राजकारण \n\nममता बॅनर्जींसोबत असणारे फुरफुरा शरीफचे पीरजादा त्वाहा सिद्धीकी सांगतात, \"पश्चिम बंगालचे मुसलमान धर्म आणि जातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणाची साथ देतील. ते कधीतरी दिसणाऱ्या नेत्यांपेक्षा वाघासोबत रहाणं पसंत करतील.\"\n\n\"ओवेसींचा दौरा आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय तृणमूल काँग्रेससाठी चिंतेचा विषय आहे. भाजपसाठी नाही,\" असा दावा भाजप नेते करत आहेत.\n\nममता बॅनर्जी\n\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष सांगतात, \"अल्पसंख्यांकांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना आणि मुसलमान मतदारांना आपली मालकी समजणाऱ्या पक्षांना ओवेसींच्या एन्ट्रीमुळे भीती वाटत आहे.\"\n\n\"MIM आणि भाजपचा रस्ता वेगळा आहे. आम्हाला कोणाच्या मदतीची गरज नाही. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीचे निकाल याचे प्रमाण आहेत,\" असं म्हणत घोष यांनी टीएमसीचे आरोप फेटाळून लावले आहेत.\n\nराजकीय विश्लेषक समीर कुमार सेन म्हणतात, \"ओवेसी यांच्या एन्ट्रीमुळे पश्चिम बंगालच्या राजकारणावर काय परिणाम होईल हे आताच सांगता येणार नाही. मात्र, एक गोष्ट नक्की की, त्यांच्या निवडणूक लढण्यामुळे टीएमसीची चिंता जरूर वाढली आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तदारांची संख्या मात्र वाढत आहे.\n\nवरळी मतदारसंघात वरळी सीफेसच्या उच्चभ्रू वस्तीत पूर्वीपासून गुजराती भाषक होतेच. अर्थात त्यांची संख्या खूप जास्त नव्हती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये वरळीमध्ये जे टोलेजंग टॉवर्स उभे राहिले, त्यामध्ये राहायला येणारे प्रामुख्यानं गुजराती भाषक आहेत. गुजराती भाषकांची या वाढलेल्या संख्येकडे दुर्लक्ष शिवसेना करणार नाही, असाही आदित्य ठाकरेंच्या गुजराती बॅनरचा अर्थ आहे. \n\nसंयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गुजराती भाषक\n\nशिवसेना आणि गुजराती भाषकांचे संबंध कसे राहिलेले आहेत त... उर्वरित लेख लिहा:","targets":"सावंत यांनी म्हटलंय की \"जो मराठीत व्यक्त होईल, तो माझा मराठी माणूस. मुंबई गुजरातला जाऊ नये, म्हणून ज्या माणसाने (आमचे साहेब) जीवाचे रान केले, मुंबईत मराठी माणसाला मान सन्मान दिला, आज त्यांचीच माणसं \"गुजराती\", \"तेलुगू\" पाट्या मुंबईत लावतात. एवढी लाचारी????\"\n\nतर दशरथ गरूड यांनी \"सयुंक्त महाराष्ट्र दिनाच्या शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार, शेवटी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचे संकेत दिसत आहेत,\" असं म्हटलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तदारांना आकर्षित करण्याची शक्ती उरलेली नाही,\" असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या मते गांधी घराणंच सर्वात मोठी अडचण आहे. \n\nघराणं नाही तर पक्षही नाही?\n\nमात्र, दुसरीकडे गांधी घराण्याचं नेतृत्व नसेल तर पक्ष फुटेल, असं मानणारेही अनेक आहेत. सीताराम केसरी पक्षाध्यक्ष असताना अनेक नेते काँग्रेस सोडून गेले आणि जे होते ते सोनिया गांधींचे निकटवर्तीय होते. त्यामुळे त्यांची पसंती आणि निष्ठा गांधी घराण्याप्रती आहे. \n\nराहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही ते पक्षाचे मोठे निर्णय घेतात आणि मोठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"इच्छा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nबीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"राहुल गांधी यांनी पक्षाचं नेतृत्त्व करायला हवं. राहुलजींनी यावं आणि पक्षाची कमान हाती घ्यावी, असं आमच्या लोकांना वाटतं. मला वाटतं मार्चपर्यंत पक्षात बदल होईल आणि पक्षाला नवा अध्यक्ष मिळेल. नवीन अध्यक्ष राहुल गांधी असावे, अशी आमची मागणी आहे.\"\n\nराहुल गांधी यांच्या पात्रतेवर कुणालाच शंका नसल्याचं डॉ. रश्मी पवार शर्मा यांचं म्हणणं आहे. त्या म्हणतात, \"ते उत्तम काम करत आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की काँग्रेस स्वतःच एक मोठा समुद्र आहे. त्यामुळे त्यांच्या येण्याने अचानक चमत्कार होईल, असं मी म्हणणार नाही. मात्र, हळू-हळू बदल घडेल.\"\n\nग्वाल्हेर आणि चंबळ भागांमधल्याा पक्ष कार्यकर्त्यांचं मनोधैर्य कायम असल्याचं त्या म्हणतात. \"ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्ष सोडल्यानंतरही सामान्य कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जायला नकार दिला. यावरूनच कार्यकर्त्यांच्या पक्षाप्रति असलेल्या निष्ठेचा अंदाज बांधता येतो,\" असं डॉ. रश्मी पवार शर्मा सांगतात. \n\n3 नोव्हेंबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या 'कमी होत असलेल्या प्रभावावर' बोलताना त्या म्हणाल्या, \"ग्वाल्हेर पूर्व मतदारसंघात त्यांची हवेली आहे, तो त्यांचा गढ आहे आणि तिथली जनता माझी जनता असल्याचं ते म्हणतात. तर त्या मतदारसंघात त्यांच्या जनतेने त्यांचे उमेदवार मुन्ना लाल गोएल यांना नाकारून काँग्रेस उमेदवाराला निवडलं.\"\n\nकाँग्रेस आणि राहुल गांधी\n\nरश्मी पवार सांगतात की, ज्योतिरादित्य शिंदे यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. कारण ते त्यांना घाबरायचे.\n\nरश्मी पवार एनएसयुआयच्या अध्यक्षही होत्या. काहीही झालं तरी काँग्रेस आणि राहुल गांधी यांची साथ कधीही सोडणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. हीच निष्ठा सामान्य कार्यकर्त्यांमध्येही दिसेल, असंही त्यांनी सांगितलं. \n\nदरम्यान, दिल्लीत नेत्यांच्या वक्तव्यांमुळे सामान्य कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जातो. मात्र, याचा त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होत नसल्याचं भावना जैन यांचं म्हणणं आहे. मात्र, पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही पक्षात त्यांचं म्हणणं ऐकलं जात असल्याचं म्हटलं जातं. \n\nयावर भावना जैन म्हणतात, \"राहुल गांधी अजूनही मोठे निर्णय घेतात, असं तुम्ही म्हणत आहात. त्यात चुकीचं काय आहे. ते आजही पक्षातले एक महत्त्वाचे..."} {"inputs":"...तर आपण सेलिब्रेट केलं तर बॉलरला वाईट वाटेल, असं वाटावं इतकं अमलाचं शतकी सेलिब्रेशन संयत असायचं. हेल्मेट काढायचं, उलट्या बॅटने प्रेक्षक आणि पॅव्हिलियनला अभिवादन - झालं. \n\nआक्रस्ताळे हातवारे, सूड उगवल्यासारख्या मर्कटलीला यातलं काहीही अमलाने कधीच केलं नाही. धावा करण्याच्या जबाबदारीला न्याय दिल्याने अमलाकडे कर्णधारपदाचा काटेरी मुकूट सोपवण्यात आला. त्याने तोही सांभाळला. ही जबाबदारी हाताळण्यासाठी चांगले पर्याय असल्याचं लक्षात आल्यावर अमला बाजूला झाला. \n\nशैलीदार, कलात्मक आणि काहीशा पुस्तकी खेळामुळे अमल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कसोटी मालिकेत धूळ चारली. त्यावेळी अमला संघाला तारू शकला नाही. \n\nवर्ल्ड कपसाठी त्याला घेऊ नये, असा सूर असताना त्याचा समावेश करण्यात आला. वर्ल्ड कपदरम्यान जोफ्रा आर्चरचा बॉल अमलाच्या हेल्मेटला जाऊन थडकला. तत्क्षणी हा आपला अमला राहिला नाही हे चाहत्यांच्या लक्षात आलं. दक्षिण आफ्रिकेच्या भरकटलेल्या वर्ल्ड कपवारीसह अमला नावाचं चिंतनशील पर्व इतिहासाचा भाग झालं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तर कोकणात मौर्य आले. त्यानंतर एकेका राजवटीचा मुंबईशी संबंध येऊ लागला. उत्तर कोकणावर मौर्यांपासून अनेक राजवटी राज्य करत असल्याचं मुंबईच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधील एन्शंट इंडियन कल्चर विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता कोठारे सांगतात.\n\nत्या म्हणतात, \"कोकणावर राज्य करणाऱ्या मौर्यांना 'कोकणचे मौर्य' असंही नाव होतं. मौर्यांनंतर सातवाहनांच्या काळात अग्निमित्र नागपूरला आला होता. त्याचा उल्लेख कालीदासानं त्याच्या महाकाव्यांमध्ये केलेला आहे. सातवाहनांनंतर क्षत्रप आले. त्यापाठोपाठ अनेक व्यापारी येऊ लागले.\n\n\"मु... उर्वरित लेख लिहा:","targets":"र द्यायला सुरुवात केली. 1685 साली कंपनीनं आपला कारभार सूरतमधून मुंबईत आणला. 1715 साली चार्ल्स बूनने मुंबईत आल्यावर शहराभोवती तटबंदी बांधली. संरक्षणासाठी तोफांची वगैरे योजना केली. \n\nब्रिटिशांचं 18 व्या शतकातल्या गलबताचं मॉडेल.\n\nपोर्तुगीजांबरोबरचे संबंध संपवून शहरातली पोर्तुगीजांची सर्व जागा जप्त केली. पोर्तुगीज धर्मगुरुंनांनी शहराबाहेर जाण्यास सांगितले. यानंतर मुंबईचा विकास झपाट्याने सुरु झाला. एका व्यापारी केंद्राचं रुपांतर शहरात होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली.\n\nमराठ्यांची भीती आणि खंदक\n\nब्रिटिशांचे सर्व व्यवहार मुंबईच्या फोर्टमध्येच होत असे. या फोर्टभोवती त्यांनी तटबंदी बांधली होती आणि प्रत्येक कोपऱ्यावर फ्लॉवर ट्री, किंग्ज, चर्च, मूर, रॉयल असे बुरुजही बांधले होते. परंतु अजुनही ब्रिटिशांना पुरेसं सुरक्षित वाटत नव्हतं. याला आणखी एक कारण झालं ते म्हणजे मराठ्यांची वसईची मोहीम. \n\nवसईचा किल्ला\n\nमराठ्यांनी पोर्तुगीजांशी लढाई करुन वसई ताब्यात घेतल्यावर ब्रिटिशांना त्यांची धास्ती वाटू लागली. मुंबईच्या उंबरठ्यावर मराठे आल्याचं पाहून ब्रिटिशांनी आता संरक्षणासाठी काहीतरी करायला हवं याचा विचार सुरू केला. वसईनंतर मराठे वांद्रे आणि कुर्ल्यापर्यंत दक्षिणेस सरकले होते. \n\nत्यामुळे कंपनीने सर्वांत आधी कॅ. जेम्स इंचबर्डला चिमाजीअप्पांची भेट घेण्यासाठी वसईला पाठवण्यात आले. चिमाजी अप्पांनी सांगितलेल्या 15 अटी घेऊन इंचबर्ड मुंबईला परतला असे गोविंद सखाराम सरदेसाई यांनी 'मराठी रियासत'च्या तिसऱ्या खंडात लिहून ठेवले आहे. \n\nआज फोर्टचे एवढेच अवशेष शिल्लक राहिले आहेत.\n\nत्यानंतर कॅप्टन गोर्डननेही साताऱ्याला जाऊन छ. शाहू महाराजांची भेट घेतली. इंचबर्ड आणि पहिले बाजीराव यांचीही पुण्यात भेट झाली. पण ब्रिटिशांच्या मनातली भीती कमी झाली नाही. त्यांनी मुंबई फोर्टभोवती खंदक खणायला घेतला. तेव्हाच्या व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन या खंदकासाठी पैसे उभे केले. ही रक्कम 30 हजार इतकी हती. खंदक खणायला एकूण खर्च 2.5 लाख इतका झाला. मुंबईतले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे ते पहिले प्रकरण असावे. \n\n1755 साली ब्रिटिशांनी सुवर्णदुर्ग जिंकणं आणि 1761 साली मराठे पानिपतच्या युद्धात पराभूत होण्याची घटना कंपनीच्या पथ्यावर पडली असं अ. रा कुलकर्णी 'कंपनी सरकार' या पुस्तकात म्हणतात. \n\n19 वं शतक\n\nमुंबईचा आणि ब्रिटिशांचा विचार केल्यास 19 वं शतक ब्रिटिशांसाठी सर्वात..."} {"inputs":"...तर ती जबाबदारीही आमच्यावरच आली असती. त्यामुळे आम्ही ठरवलं होतं की, एखादा संशयित कोरोनाग्रस्त आल्यास त्याच्यासाठी दुसऱ्या हॉस्पिटलची व्यवस्था करायची.\"\n\nनिशांत यांच्या हॉस्पिटलने भंवरलाल यांना तपाासलंही नाही, हा आरोप ते फेटाळून लावतात. \n\nडॉ. निशांत यांनी सांगितलं, \"आम्ही त्यांना ऑक्सिजन दिला होता. रुग्णासाठी ज्या मूलभूत गोष्टी करण्याची गरज होती ते सर्व आम्ही केलं होतं.\"\n\nते म्हणाले, \"हे खरं आहे की, जिथे कुठे भरती व्हाल तिथे स्वॅब टेस्ट (कोरोना चाचणी) नक्की करा, असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. आम्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हिडग्रस्तांसाठी बेड उपलब्ध करणे आणि सबसिडीच्या मुद्द्यावरून सुरू असलेली चर्चा लवकरात लवकर पूर्ण करण्याची गरज आहे. \n\nदिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूच्या तुलनेत लॉकडाऊन काळात कर्नाटकने संसर्गावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं होतं. कोरोना संसर्गाच्या फैलावावर नियंत्रण मिळवण्यात केरळनंतर कर्नाटकचं कौतुक होत होतं. \n\nमात्र, 8 जूनला लॉकडाऊन उघडताच महाराष्ट्र आणि देशातल्या इतर भाागातून लोक कर्नाटकात परतू लागले आणि कर्नाटकात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. कर्नाटकात परतणाऱ्यांपैकी मोठी संख्या महाराष्ट्रातून आलेल्यांची आहे. \n\n8 जून रोजी कर्नाटकात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 308 एवढी होती आणि त्या दिवसापर्यंत राज्यात 64 लोकांचा कोव्हिड-19 मुळे मृत्यू झाला होता. \n\n1 जुलै रोजी राज्यात कोरोना पॉझिटिव्ह लोकांची संख्या 1272 एवढी झाली, तर त्या दिवसापर्यंत मृत्यू झालेल्यांच्या संख्येतही मोठी वाढ झाली. एकूण 253 लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nएकट्या बंगळुरू शहराविषयी सांगायचं तर 8 जून रोजी बंगळुरूमध्ये 18 कोरोनाग्रस्त आढळले, तर 1 जुलै रोजी ही संख्या वाढून 732 झाली होती. \n\nफेडरेशन ऑफ हेल्थकेअर असोसिएशन ऑफ कर्नाटकचे आयोजक डॉ. एम. सी. नागेंद्र स्वामी यांनी बीबीसीला सांगितलं, \"खाजगी हॉस्पिटल्समध्ये सात ते साडे सात हजार बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. यातले अडीच हजार बेड्स खाजगी हॉस्पिटल्समध्ये तर साडे चार हजार बेड्स खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या हॉस्पिटल्समध्ये आहेत. म्हणजेच कर्नाटक पुढच्या महिन्यासाठी किंवा त्यापुढच्या परिस्थितीसाठी सज्ज आहे.\"\n\nकर्नाटकच्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्णांसाठी 3879 बेड्स आहेत. म्हणजेच कर्नाटकात आजमितीला कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी दहा हजारांहून थोडे जास्त बेड्स उपलब्ध आहेत. \n\nडॉ. व्ही. रवी नॅशनल इंस्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्युरो सायन्सेसमध्ये (NIMHANS) न्युरो व्हायरोलॉजिस्ट आहेत. \n\nहॉस्पिटल्सच्या क्षमतांवर प्रश्नचिन्हं\n\nरवी यांच्यामते जुलै-ऑगस्ट महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाची सर्वात वाईट परिस्थिती येऊ शकते. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढेल तेव्हा हॉस्पिटल्सची सध्या असलेली क्षमता कमीच पडणार आहे. \n\nते सांगतात, \"कुणालाही सर्दी-पडशाची प्राथमिक लक्षणं दिसली तरीसुद्धा त्याने तात्काळ कोव्हिड चाचणी करायला हवी. चाचणी पॉझिटिव्ह असेल तर उपचाराने तो बरा होऊ शकतो...."} {"inputs":"...तर पालिकेचा बहुतांश कारभार हा आयुक्तांच्या हातात असतो. स्टँडिंग कमिटी आपले प्रस्ताव देत असते. याबाबत नगरसेवकांनी फार काही केलेलं नाही. पण आता तीन पक्षांचं मिळून सरकार असल्याने गोष्टी काहीशा सुधारण्याची मला अपेक्षा आहे. कारण या तीन पक्षांच्या खेचाखेचीतून त्यांना टिकून राहण्यासाठी एक मधला मार्ग शोधावाच लागेल. कारण यातल्या कोणालाच आता आहे ती सत्ता गमवायची नाही. आणि हे पक्ष पुढच्या अनेक वर्षांचा विचार करत असतील\"\n\nउद्धव ठाकरेंची राजकारणाची शैली ही बाळासाहेबांपेक्षा अगदी वेगळी आहे. आक्रमक बाळासाहेबांक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोठा सहभाग होता. \n\nशिवसेनेनेही आरेविषयीची आपली भूमिका वेळोवेळी स्पष्ट केली होती. आता शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असल्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना स्टॅलिन म्हणतात, \"उद्धव ठाकरे पर्यावरण प्रेमी म्हणून आजवर ओळखले गेले आहेत आणि ते पर्यावरण सर्वंधनासाठीची पावलं उचलतील अशी अपेक्षा आहे. त्यांनी निसर्गाशी संबंधित फोटोग्राफीही केलेली आहे. ते इतर राजकारण्यांपेक्षा निसर्गाच्या जास्त जवळ आहेत. आरे वाचवण्याचं जाहीर वचन त्यांनी यापूर्वीच लोकांना दिलेलं होतं. ते त्यांचा शब्द पाळतील अशी मला अपेक्षा आहे.\n\n महाराष्ट्राच्या नेतृत्त्वात बदल होतोय ही एकप्रकारे चांगली गोष्ट आहे. आता जंगलं आणि निसर्ग वाचण्याची अधिक शक्यता आहे. शिवसेनेचा पॉलिटकल अजेंडा काहीही असला तरी ते आजवर कधीही लोकांच्या इच्छेविरुद्ध गेलेले नाहीत ही सत्यपरिस्थिती आहे.\n\n एखाद्या प्रकल्पाला विरोध झाल्यावर त्यांनी पर्यावरणाचं नुकसान यापूर्वी केलेलं नाही. ते संवाद वा चर्चेसाठी तयार असतात, आणि हीच त्यांची सगळ्यात चांगली बाब आहे. आधीचं सरकार उद्धट होतं, त्यांनी लोकांसोबतचे संवादाचे मार्ग बंद केलेले होते. आणि हाच दोन सरकारांमधला मूलभूत फरक आहे. इथे तुमच्याकडे चर्चेचा पर्याय असेल. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता. तुमचा मुद्दा त्यांना समजावू शकता. आधीच्या सरकारसोबत हे करता येत नव्हतं. \"\n\nकोकणातल्या नाणार प्रकल्पावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला होता. या प्रकल्पाला स्थानिकांचा विरोध होता. शिवसेनेनेही स्थानिकांची बाजू घेत या प्रकल्पाला विरोध केला होता. अखेरीस हा प्रकल्प नाणारमध्ये न करता इतरत्र हलवण्याचा निर्णय भाजपला घ्यावा लागला होता. पण तरीही भाजपचे नेते या प्रकल्पाबाबत अतिशय आग्रही होते.\n\nत्याविषयी बोलताना स्टॅलिन म्हणाले, \"शिवसेना या प्रकल्पासाठी पर्यायी जागेचा विचार करेल अशी अपेक्षा आहे. कारण कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे तिथली संस्कृती आणि पर्यावरण याला धक्का बसेल असं शिवसेना काही करेल, असं वाटत नाही.\" \n\nपण मुंबई महापालिकेतली शिवसेनेची कामगिरी वा कामकाज याकडे पाहिलं तर त्यांचा राज्याचा एकूणच कारभार कसा असेल याविषयी अनेकांच्या मनात शंका असल्याचं पत्रकार आणि मुंबई मिररच्या असिस्टंट एडिटर अलका धुपकर म्हणतात. त्या सांगतात, \"जुन्या आणि नव्या शिवसेनेचा मेळ घालून शिवसेनेतल्या अंतर्गत भ्रष्टाचारावर मातोश्री वा उद्धव ठाकरे हा चाप कसा बसवणार? मातोश्रीला हे..."} {"inputs":"...तर पुण्यात टोळीयुद्धाला सुरुवात झाली होती. या हत्येचं प्रत्युत्तर म्हणून मारणे गॅंगनं संदीप मोहोळची हत्या केली. त्यानंतर या दोन टोळ्यांमधला संघर्ष तीव्र होत गेला. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्याचा नातेवाईक शरद मोहोळनं या हत्येचा कथित सूत्रधार किशोर मारणे यांची 2010मध्ये हत्या केली. या हत्येसाठी शरद मोहोळला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. \n\nमारणे गॅंग आणि नीलेश घायवळ गॅंगमध्ये देखील पुण्यात चकमकी उडाल्या आहेत. मारणे गॅंगच्या सदस्यांनी घायवळ यांच्यावर हल्ला केला होता. त्यातून ते थोडक्यात... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित सांगतात. \n\n\"गुन्हेगारी कमी करायची असेल तर लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. पण लोक तेव्हाच तक्रार करायला पुढे येतात जेव्हा त्यांना खात्री असते की पोलीस कारवाई करतील. आणि पोलीस तेव्हाच कारवाई करू शकतात जेव्हा त्यांना कायद्याचं पाठबळ आहे. MCOCA मुळे पोलिसांचे हात बळकट झाले. हे गुन्हेगार काही साधे नव्हते तुरुंगातही ते मारामाऱ्या करत असत. त्याचबरोबर Preventive Detention Act (म्हणजे काही होणार असा संशय आल्यास संशयिताला ताब्यात घेतलं जातं) या कायद्याचा वापर करून पोलिसांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.\" \n\n\"जशी शहरं विस्तारतील तसं गुन्हेगारीचं स्वरूप बदलतं आणि संघटित गुन्हेगारी येतेच. ही फक्त पुण्याचीच गोष्ट नाही तर जी शहरं विस्तारत आहेत तिथं आपल्याला संघटित गुन्हेगारीचं प्रमाण वाढताना दिसतं,\" असं दीक्षित सांगतात. \n\nत्यांच्या मताशी साधर्म्य असणारं विधान मिंडे करतात, \"मुळशी पॅटर्न या चित्रपटात जे दाखवलं गेलं आहे ते फक्त मुळशी किंवा पुण्यापुरतं मर्यादित नाही. तर शहरं विस्तारण्यामुळे वाढणारी गुन्हेगारी इतरत्रही दिसत आहे. मुळशी पॅटर्न ही फक्त पुण्याचीच नाही तर अवघ्या महाराष्ट्राची कथा आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तर भारतातही 'जिनोम सिक्वेंसिंग' वाढवण्यात येणार आहे.\n\n'जिनोम' सर्व्हेलन्सबद्दल बोलताना डॉ. मांडे पुढे सांगतात, \"जिनोम सर्व्हेलन्सची खूप जास्त गरज आहे. व्हायरसमध्ये म्युटेशन सतत होत रहातात. त्यामुळे जिनोम सिक्वेंसिंग करून आपल्याला लक्ष ठेवावं लागेल. नवीन स्ट्रेन आला आहे का? पसरतोय का? याची माहिती 'जिनोम' सर्व्हेलन्सच्या माध्यमातून आपल्याला मिळेल.\"\n\nतर, निती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल सांगतात, \"या स्ट्रेनमध्ये झालेलं म्युटेशन, व्हायरस शरीरातील सेलमध्ये शिरण्याच्या जागेबाबत आहे. यामुळे स्पाईक प्रोटीनमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"होत. हजारो व्हायरसचं आत्तापर्यंत सिक्वेंसिंग करण्यात आलं आहे. पण, हा नवीन व्हायरस भारतात आढळून आलेला नाही.\"\n\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, जिनोम सिक्वेंसिंग रन करण्यासाठी 24-48 तासांचा अवधी लागतो. \n\nरुग्णांच्या नाकातून नमुने घेतले जातात. रुग्ण पॉझिटिव्ह असेल तर त्याचं सॅम्पल तपासणीसाठी पाठवलं जातं. \n\n नवीन व्हायरस 'स्ट्रेन' चा लशीवर काही परिणाम?\n\nकोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन झपाट्याने पसरत असल्याची माहिती, ब्रिटन सरकारने दिली आहे. त्यामुळे या नवीन व्हायरसचा कोरोना लशीवर काही परिणाम होईल का?\n\nयावर बोलताना 'काउंसिल ऑफ साइंटिफीक आणि इंडस्ट्रीयल रिसर्च' चे महासंचालक डॉ. शेखर मांडे म्हणतात, \"या नवीन स्ट्रेन चा लशीवर काहीच परिणाम होणार नाही. लशीमुळे शरीरात अॅंटीबॉडी तयार होतात. त्यामुळे कोरोनाविरोधातील लस नक्कीच प्रभावी असेल.\"\n\nब्रिटनमधील नवीन व्हायरस 'सुपरस्पेडर' आहे ?\n\nनिती आयोगाचे सदस्य डॉ. पॉल यांच्या सांगण्यानुसार, \"व्हायरसमध्ये झालेल्या बदलामुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त वाढली आहे. त्यामुळे आता एकापासून दोन लोकांना याची लागण होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे हा व्हायरस आता 'सुपरस्प्रेडर' बनला आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...तर हळूहळू तो चालायला लागला. एक दोन शब्द बोलायला लागला.\"\n\nअंबिका सांगतात, की साधारणतः 9 महिने ते 3 वर्षं हा जो कालावधी होता, तो त्यांच्यासाठी भयंकर तणाव आणि नैराश्याचा होता. \"याकाळात फक्त डॉक्टर बदलणे आणि थेरेपी एवढंच आमचं आयुष्य उरलं होतं.\" \n\n'दुसऱ्यांचं दुःख तर आपल्यापेक्षा जास्त'\n\nअंबिका सांगतात, \"आपल्याला दुःख कुरवाळायची सवय असते. मात्र आपल्यापेक्षा इतरांचे दुःख खूप मोठं आहे, हे जेव्हा कळायला लागतं तेव्हा आपण स्वतःला भाग्यवान समजायला लागतो. माझ्यासोबतही असंच काहीसं झालं.\n\n\"तीन वर्षाचा असताना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोणताही बदल लवकर मान्य होत नाही. त्यामुळे आम्हाला त्याचा त्रास होऊ लागला. म्हणून मग आम्ही ठरवलं, की 15 वर्षांनंतर निवृत्ती घ्यायची आणि कुठेतरी एका ठिकाणी वास्तव्य करायचं. त्यामुळे मग आम्ही औरंगाबादला स्थिरावलो.\"\n\n\"जेव्हा आम्ही औरंगाबादला आलो, तेव्हा आम्हाला जाणवलं या शहरात माझ्या मुलासाठी काहीच नाही. मुंबईमध्ये माझ्या मुलासाठी चांगली शाळा होती. तिथे त्याला थेरपी देणारे डॉक्टर्स होते. औरंगाबादला मात्र तसं काहीच नव्हतं. हे पाहून आपणच अशा मुलांसाठी एखादी शाळा का सुरू करू नये, हा विचार माझ्या मनात आला आणि मी 'आरंभ' ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला.\"\n\nसुरुवातीला या शाळेत दोनच मुलं होती. आज त्यांची संख्या 45च्या जवळपास आहे.\n\n'लोकांकडून वाईट वागणूक मिळाली'\n\nस्पेशल मुलाची आई होणं हे किती आव्हानात्मक आहे, याबद्दल बोलताना अंबिका गहिवरतात. \"अशा मुलांची आई होणं हे मोठं आव्हान असतं. घरात त्या मुलासोबत वावरणं हे तर आव्हान आहेच शिवाय घराबाहेर समाजात वावरणंसुद्धा मोठं कठीण होऊन जातं.\n\n\"आम्ही जेव्हा बागेत जातो तेव्हा इतर मुलं त्याच्याकडे वेगळ्या नजरेनंच पाहतात. त्याला खेळायला घेत नाहीत. सोबतच्या महिला मग फुकटचे सल्ले देतात. अमुक डॉक्टरकडे जा, देवाचं काही तरी करा असे अनेक सल्ले महिला देतात. अगदी जवळचे लोकही शुभ कार्यात आम्हाला बोलवत नाहीत. डोहाळे जेवण, बारशासारख्या कार्यक्रमांना मला डावललं जायचं.\n\n\"मग मी सुद्धा अशा कार्यक्रमांना जाणंच बंद केलं. जर खूपच जवळचा कार्यक्रम असेल तर आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक जण त्या कार्यक्रमाला जायचा आणि दुसरा मुलासोबत घरी थांबायचा,\" त्या सांगतात. \n\nमनोहर पर्रिकर आणि सुरेश प्रभू यांच्याकडून कौतुकाची थाप\n\n\"नंतर आम्ही असा नियम केला, की माझ्या पतीच्या कोणत्याही नातेवाईकाचा कार्यक्रम असेल तर त्यांनी जायचं आणि मी माझ्या मुलासोबत घरी थांबायचे. माझ्या कोणत्याही नातेवाईकाचा कार्यक्रम असेल तर मी जायचे आणि माझे पती मुलासोबत थांबायचे.\" \n\nमात्र हे सांगत असताना समाजातील सर्वच लोक वाईट नसतात, तर काही लोक चांगलेही असतात. अनेक लोकांनी आरंभ ऑटिझम सेंटरला मोठं करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं, असं सांगायला अंबिका विसरत नाहीत.\n\n'ऑटिस्टिक मुलांसाठी रोजगार हवा'\n\nभविष्यातील योजनांबद्दल अंबिका सांगतात, \"भविष्यात आमच्यानंतर आमच्या मुलाचं काय? हा प्रश्न मला नेहमीच सतावतो. त्यामुळे..."} {"inputs":"...तरची स्थिती पाहाता सरकार स्थापन करण्यासाठी महाराष्ट्रात सध्या तीन शक्यता आहेत असं मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केलं आहे.\n\n\"विधानसभेची निवडणूक झाल्यावर कोणीच सरकार स्थापन केलं नाही म्हणून राष्ट्रपती राजवट लागू झाली तर ती महाराष्ट्रासाठी शोचनीय घटना असेल\"- प्रा. अशोक चौसाळकर\n\nते म्हणतात, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेनं सरकार स्थापन करणं, शिवसेनेनं काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन करणं किंवा भाजपानं आपण सर्वात जास्त मोठा पक्ष म्हणून दावा करून बहुमत सिद... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण्यात आली आहे. 1980 साली पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्रातील पुलोद सरकार बरखास्त केले होते. त्यानंतर 2014 साली आघाडी सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे राज्यात निवडणुकीच्या तोंडावर अगदी अल्पकाळासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तरराष्ट्रीय संघटना कार्यरत आहेत. International Federation of Cheerleadingची स्थापना 1998 मध्ये जपानमधल्या टोकियोमध्ये झाली आहे. Universal Cheerleading Association, National Cheerleaders' Association अशा संघटना चीअरलीडर्ससाठी काम करीत आहेत.\n\nचीअरलीडिंग या व्यवसायाचा पसारा आता जगभर पसरला आहे. क्रीडा क्षेत्रातील एक अग्रणी वाहिनी म्हणजे ESPN. या वाहिनीने 1997मध्ये चीअरलीडिंगच्या एका मोठ्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं आणि सारं चित्रच पालटलं. 2000 साली प्रदर्शित झालेल्या 'Bring it on' या चित्रपटामुळे... उर्वरित लेख लिहा:","targets":"काअधिक अचूकता. चीअरलीडर्स प्रामुख्याने नाचतात, अ‍ॅरोबिक्स-जिम्नॅस्टिक्सच्या कसरती करतात, गातात आणि हे सगळे- हजारो प्रेक्षकांच्या समोर, अगदी 'लाईव्ह'. त्यामुळे या सगळ्या स्किल्समध्ये अधिकाअधिक अचूकता आणणं ओघाने येतं. \n\nIPLमध्ये चीअरलीडर्स का? \n\nललित मोदींच्या डोक्यातून IPL जन्माला आलं. क्लब क्रिकेट कसं असेल यासाठी त्यांनी प्लॅनही आखला. संघांची मालकी बड्या उद्योगसमूहांनी घेतली. पण स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रिकेटपल्याड काही गोष्टी करणं आवश्यक होतं. कारण भारतीय टेलिव्हिजनवर 365 दिवसांपैकी 320 दिवस कुठला ना कुठली क्रिकेटची मॅच लाइव्ह दिसत असते. याच्या बरोबरीने अनेक देशांतले लोकल मॅचेसही दिसतात. \n\nप्रचंड उष्ण वातावरण, प्रेक्षकांची गर्दी अशा वातावरणात चिअरलीडर्स काम करतात.\n\nएवढं सगळं असताना IPLच्या सामन्यांकडे प्रेक्षकांना कसं खेचायचं, हा यक्षप्रश्न होता. या प्रश्नाच्या उत्तरातूनच चीअरलीडर्स भारतात अवतरल्या. हा विचार तसा क्रांतिकारी होता. कारण मंदिरा बेदींसारख्या महिला अँकर्स मंडळींचा अपवाद वगळता क्रिकेटचा सामना हा पूर्ण सुटाबुटातल्या पुरुष जाणकार मंडळींशी निगडित होता. पण बदलाचे वारे वाहू लागले होते. \n\nमॅचच्या दिवशी चीअरलीडर्सचे शेड्यूल एकदम टाइट असतं. सकाळी त्यांचा नृत्याचा सराव होतो. यानंतर ब्रेकफास्ट, व्यायाम, सराव, जेवण, विश्रांती. यानंतर संध्याकाळी मॅचसाठी स्टेडियमध्ये दीड-दोन तास आधीच त्या दाखल होतात. मॅच सुरू झाल्यापासून त्यांची ड्युटी सुरू. सिक्स, फोर आणि विकेट या तीन गोष्टी चीअर लीडर्सच्या दृष्टीने एकदम महत्त्वाच्या. \n\nचीअरलीडर्सना एक छोटा मंच दिलेला असतो. वरील तीनपैकी काहीही घडले की त्यांना एखाद्या विशिष्ट व्यक्तीद्वारे अथवा इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे इशारा मिळतो आणि त्यांच्या आनंदाला उधाण येतं. डीजेने ठरवून दिलेल्या गाण्यावर त्या नृत्य करतात, विकेट गेली तर थोडा जास्त वेळ मिळतो, तेवढ्या वेळेत काही स्टंट्सही त्या करतात.\n\nयाबरोबरीने आपल्या लवचिक शरीराचा उपयोग करीत त्या चित्तथरारक कसरती करतात. आपल्या संघाला प्रेरणा मिळेल आणि प्रेक्षक जागीच खिळून राहतील, याची पुरेपूर दक्षता चीअरलीडर्स घेतात. जसजशी स्पर्धा पुढे सरकते तसा सामन्यांचा रोमांच वाढत जातो. अंतिम फेरीसाठी काही खास नृत्यप्रकार पेश केले जातात. \n\nIPLचा हंगाम साधारण दीड महिने चालतो. प्रत्येक संघ सात सामने घरच्या मैदानावर तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या..."} {"inputs":"...तरानं यातून दलित चळवळ संघटित झाली. त्यांच्यातूनच डॉ. भी. रा. आंबेडकर यांच्यासारखं नेतृत्व पुढे आलं आणि त्यांनी दलित चळवळीचं नेतृत्व केलं.\n\nविसाव्या शतकाच्या आरंभी दलित हे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या बहुतकरून एकसंध बनले होते. त्यातील केवळ काही व्यक्तीच सर्वसामान्य जनतेच्या पातळीपेक्षा वरती पोचले होते.\n\nडॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली दलित चळवळीला अनेक लाभ मिळवता आले. आरक्षण आणि कायदेशीर सुरक्षा हे या लाभांचं सार होतं. शासनयंत्रणेच्या प्रतिनिधी संस्थांमध्ये प्रत्येक पातळीवर विशिष्ट मतदारसं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबंधांचं 'प्रतिनिधित्व' करतील, ही आंबेडकरांची अपेक्षा फोल ठरली आहे.\n\nउलट, मागं राहिलेल्या लोकांशी या उर्ध्वगामी दलितांचे संबंध अतिशय कमकुवत स्वरूपाचे आहेत. \n\nकिंबहुना, सर्वसामान्य जनतेपेक्षा वेगळे वर्गीय हितसंबंध असलेल्या वर्गसदृश थरामध्ये ही मंडळी एकत्र आली आहे. पण दलितांमधील हा थर दृश्यमान असल्यामुळे त्यांच्याविषयी उर्वरित समाजात अढी निर्माण होते, आणि त्याचा परिणाम ग्रामीण भागांमधील बहुसंख्य दुर्बल दलितांना भोगावा लागतो.\n\nवाढत्या शेतीसंकटानं ग्रामीण भागांमधील शेतकरी उच्च जातीयांची अवस्था बिकट बनवली आहे.\n\nपण दलित लोक मुळातच भूमिहीन असल्यामुळं त्यांच्यावर या संकटाचा परिणाम झाला नाही.\n\nशिवाय, शिक्षणाचा प्रसार आणि सांस्कृतिक प्रतिपादनामुळे ते तुलनेनं बऱ्या परिस्थितीत असल्यासारखं वाटतं. \n\nत्यांच्याविषयी असलेली अढी एखाद्या प्रासंगिक निमित्तावरून सहजपणे भयंकर जातीय अत्याचारामध्ये रूपांतरित होते. \n\nहे अत्याचार स्पष्टपणे वसाहतोत्तर राजकीय अर्थनीतीची निर्मिती आहेत. संपूर्ण समुदायाला धडा शिकवण्याच्या हेतूनं सवर्ण हिंदूंच्या समूहानं दलितांच्या सामूहिकतेवर केलेले हे हल्ले जातीय अत्याचारांचं नवीन स्वरूप दाखवतात. आज भारतातील दलितांसमोरचा नवीन धोका या अत्याचारांचाच आहे.\n\nदलित हे मुख्यत्वे ग्रामीण भागांमध्ये राहतात. त्यांचा नागरीकरणाचा दर दलितेतरांपेक्षा अर्ध्याहूनही कमी आहे. \n\nभूमिहीन शेतमजूर आणि सीमान्त शेतकरी म्हणून ते अजूनही जमिनीशी जोडलेले आहेत.\n\nदलितांची अल्पभूधारणा आणखी कमी होते आहे. शाळांमधील त्यांची सकल स्वरूपातील भरती दलितेतरांपेक्षा जास्त असली, तरी वरच्या तुकड्यांमध्ये जाताना त्यांचा शाळागळतीचा दरही वाढत जातो. \n\nउच्चशिक्षणाच्या पातळीवर दलितेतरांपेक्षा जवळपास दुप्पट वेगानं दलितांची गळती होते. \n\nकमी गुणवत्तेच्या शाळांमधून आलेली बहुतांश दलित मुलं-मुली खराब गुणवत्तेच्या मानविकी महाविद्यालयांमध्ये येऊन पडतात, आणि मग त्यांना रोजगारही असाच कमकुवत स्वरूपाचा मिळतो.\n\n1990च्या दशकाच्या सुरुवातीला स्वीकारण्यात आलेल्या नवउदारमतवादी आर्थिक सुधारणांचा कल अभिजनवादी होता आणि वृत्ती सामाजिक डार्विनवादाची होती. \n\nत्यामुळे दलितांची अवस्था सर्व आघाड्यांवर अधिक बिकट झाली. खाजगीकरणाचा वेग वाढल्यामुळे आरक्षण लागू असलेला सरकारी अवकाश आकुंचन पावत गेला. \n\n1997 ते 2007 या एकाच दशकामध्ये सरकारी रोजगार 197 लाखांवरून 18.7 लाखांनी घटले. सुमारे..."} {"inputs":"...तराने बूस्टर लस देण्यात आली.\n\nपरीक्षणात सहभागी झालेले लोक 18 ते 60 या वयोगटातील होते. त्यांचं 42 दिवस सातत्यानं निरीक्षण करण्यात आलं. या सगळ्यांमध्ये तीन आठवड्यात अँटीबॉडी तयार झाल्याचा दावा करण्यात आलाय. डोकेदुखी आणि सांधेदुखी यापलिकडे कुठलेही गंभीर साईड इफेक्ट्स या लोकांना जाणवले नाहीत.\n\nज्यांच्यावर परीक्षणं करण्यात आली, त्यांना सगळ्यांना जाणीव होती की आपल्याला लस देण्यात येत आहे. कुणालाही अंधारात ठेवण्यात आलं नव्हतं.\n\nआता रशियात तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण होणार आहे आणि यात 40 हजार जणांवर परीक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंस्थेने यासंदर्भात काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र लस झटपट तयार व्हावी यासाठी शास्त्रीय तसंच सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...तरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरातील बैठक संपली आहे.\n\n6.39: आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्यासह तीन अपक्ष आमदारांचा शिवसेनेला पाठिंबा असल्याचं स्पष्ट केलं आहे.\n\n6.30: शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले आहेत.\n\n5.46: काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जयपूरमधील काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली आहे.\n\n5.37: शिवसेनेला अधिक वेळ द्यावा अशी विनंती करण्यासाठी शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे राज्यपालांकडे जात आहेतं असं राष्ट्रवादी काँग्रेसचे... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची चर्चा होण्याची शक्यता आहे.\n\n2.53: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामधील बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. यामुळे या दोन्ही पक्षांनी चर्चेमध्ये एक पाऊल पुढे टाकलं आहे अशी स्थिती दिसत आहे. \n\n2.41: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची बैठक संपली आहे. आता या बैठकीतून दोन्ही पक्षांनी घेतलेले निर्णय पुढील घडामोडींची दिशा ठरवतील. या दोन्ही नेत्यांनी जवळपास 40 मिनिटे चर्चा केली आहे. दरम्यान भाजपच्या कोअर कमिटीची 5 वाजता बैठक होणार आहे.\n\n2.26 : अरविंद सावंत यांनी आपला राजीनामा ट्वीट केला आहे.\n\nअरविंद सावंत यांचा राजीनामा\n\n1.41: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची बांद्रयातील ताज लँड्स एंड मध्ये भेट.\n\n1.38 : अरविंद सावंतांचा राजीनामा\n\n\"30 मे रोजी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या आशीवार्दाने मी शपथ घेतली. त्यानंतर मला अवजड उद्योगाची जबाबदारी मी पार पाडली. विधानसभा निवडणुकीच्यावेळी जो निर्णय झाला तो झालाच नाही हे सांगून फसवलं . उद्धव ठाकरेंना खोटं ठरवण्याचा प्रयत्न झाला. अशा वातावरणात मी कारभार करावा हे उचित नाही. त्यामुळे मी माझा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठवला आहे,\" असं माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत म्हणाले.\n\nमात्र याचा अर्थ युती तुटली आहे का, असं विचारल्यावर त्यांनी \"मी राजीनामा दिला याचा अर्थ काय आहे हे तुम्ही समजून घ्या,\" असं सूचक वक्तव्य केलं.\n\n\"मेहबुबा मुफ्ती, मायावती आणि नितीश कुमार यांच्याबरोबर सरकार स्थापन करताना कोणती विचारधारा होती?\" असा सवालही त्यांनी केला. \n\n12. 26 : जोपर्यंत काँग्रेसचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही निर्णय कळवणार नाही. त्यांचा निर्णय आल्यावर आम्ही आमची भूमिका ठरवणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी सांगितलं. \n\n12.18:आज कोअर कमिटीची बैठक संपली. चार वाजता पुन्हा बैठक घेणार आणि महाराष्ट्राच्या नेत्याशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय होईल.- मल्लिकार्जून खरगे \n\n11.59: \"कोण कसं सरकार स्थापन करेल हा मुद्दा नाही. मात्र राज्यात अस्थितरेची शक्यता नाकारता येत नाही. पुडे निवडणुका झाल्यात काँग्रेस शिवसेनेबरोबर लढणार का?\" असं ट्विट संजय निरुपम यांनी केलं..."} {"inputs":"...तरी गैरसमज झालेला आहे. ICMR ने असं कुठेही म्हटलेलं नाही. आपण जे बाधित रुग्ण आहे त्यांच्या संपर्कात येणारे लोक म्हणजे त्यांच्या घरातले लोक, शरीरद्रवाशी संबंध आहे, खाण्याच्या प्लेट शेअर केल्या आहेत. त्यांना आपण निकटच्या जोखमीच्या सहवासी असं म्हणतो. अशा व्यक्तींमध्ये लक्षणं नसतील तर पाचव्या सहाव्या दिवशी आपण त्यांची चाचणी करतो. \n\nप्र- मुंबई, पुणे, ठाणे या शहरांप्रमाणेच आता इतर शहरांमध्येही परिस्थिती गंभीर आहे. \n\nउ- महाराष्ट्रातील 37 जिल्ह्यांचे 8 आरोग्य विभाग आहेत. त्या प्रत्येक विभागात आम्ही Rapid... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकतो. हे उमगलं. मुंबईतलं कस्तुरबा रुग्णालय, पुण्यातलं नायडू रुग्णालय हे खास साथ रुग्णालय आहे. ही सर्व इंग्रजांच्या काळातील आहे. त्यानंतर स्वतंत्र भारतात अशी रुग्णालयं उभी केली पाहिजे असं आपल्याला वाटलं नाही. \n\nजनता म्हणून आपल्याला काही बदल करावे लागतील. हात धुणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे हे आपल्याला पहिल्यांदाच कळलं. कोव्हिडपेक्षा जास्त रुग्ण टीबीने दगावले आहेत. त्यामुळे आरोग्याच्या चांगल्या सवयी या आपल्या जगण्याचा भाग झाला पाहिजे. असं जगणं म्हणजे कोव्हिडबरोबर जगणं असा होतो. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तलं नाही. मात्र चिन्मयानंद तसंच इतर लोकांच्या चौकशीसाठी एसआयटीची टीम वारंवार कॅम्पसमध्ये येत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं जातं होतं. सोमवारी (16 सप्टेंबर) कॉलेज पुन्हा सुरू होईल अशी सूचना गेटवर लावण्यात आली होती. \n\nकॉलेज कॅम्पसमध्ये भेटलेल्या काही विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा ही मुलं मोकळेपणानं बोलायला तयार नव्हती. मात्र कॅमेरा आणि रेकॉर्डर बाजूला केल्यानंतर काहीशा उदासपणेच त्यांनी भावना व्यक्त केल्या. इतिहास या विषयात एमए करणाऱ्या एका विद्यार्थ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"बिय शाहजहांपूरपासून दोन किलोमीटर अंतरावरच राहतात. त्यामुळेच ती वसतीगृहात का राहात होती असा प्रश्नही उपस्थित होत आहे. \n\nस्वामी शुकदेवानंद कॉलेज\n\nस्वामी चिन्मयानंद यांचे प्रवक्ते ओम सिंह सांगतात, \"मुलीची आईच स्वामीजींकडे आली होती. आपले पती मुलीला मारहाण करतात आणि अशा वातावरणात ती घरात अभ्यास करू शकत नाही असे सांगत आईनं आपल्या मुलीला वसतीगृहात ठेवून घेण्याची विनंती केली. त्यांनी आर्थिक हालाखीबद्दल सांगितल्यावर स्वामीजींनी या मुलीला कॉलेजमध्ये एक छोटं कामही मिळवून दिलं, जेणेकरून ती आपलं शिक्षण पूर्ण करू शकेल.\"\n\nपीडित मुलीचे आरोप \n\nपीडित मुलीनं मात्र याच्या बरोबर विरुद्ध माहिती दिली आहे. ती सांगते, \"हो, मला कॉलेजमध्ये कॉम्प्युटर ऑपरेटरचं काम देण्यात आलं होतं. मात्र कॉलेजचं काम आहे असं सांगून मला अनेकदा जाणीवपूर्वक उशीरापर्यंत थांबवलं जायचं. त्यामुळे मी वसतीगृहातच राहावं असा दबाव स्वामी चिन्मयानंद माझ्यावर आणायला लागले. म्हणून मी वसतीगृहात राहू लागले. नंतर नंतर हे लोक मला जबरदस्ती चिन्मयानंदांकडे घेऊन जायचे.\"\n\nचिन्मयानंद यांच्यावर याआधीही असे आरोप झाले आहेत ज्यामुळे ते चर्चेत होते. हा स्वामीजींची प्रतिमा बदनाम करण्याचा कट असल्याचं त्यांचे शुभचिंतक आणि प्रवक्ते सांगतात. मात्र शाहजहाँपूरची सर्वसामान्य माणसं स्वामीजींही अशीही प्रतिमा जाणून आहेत.\n\nया मुलीच्या धैर्याचं कौतुक करायला हवं. स्वामी चिन्मयानंदांची अशी वर्तणूक कोणापासूनही लपलेली नाही असं कॉलेजचे माजी विद्यार्थी रामजी अवस्थी यांनी सांगितलं. युवा वर्ग चिन्मयानंदांच्या विरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी करत आहे. त्यांना अटक झाल्यावरच ते शांत होतील असं अवस्थी सांगतात. \n\nदुसरीकडे लेखक आणि पत्रकार अमित त्यागी यांना दोन्ही बाजूंपैकी कुणीच पूर्ण सत्य वाटत नाही. दोन्ही बाजूंनी जे व्हीडिओ सादर करण्यात आले आहेत त्यातून दोन्ही बाजूंचं वर्तन लक्षात येतं. याप्रकरणात कायदेशीर निकाल जो लागेल तो लागेल, सामाजिकता आणि नैतिकता लोप पावली हे नक्की. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तलं, \"विद्यार्थी एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करत आहेत. परीक्षा होणार का, कशी होईल, निकाल कसा लागेल, आई-वडील खूष होतील का, प्रवेश मिळेल का, डोनेशन भरावे लागेल का, कोरोनाची लागण झाली तर असे असंख्य प्रश्न त्यांना विचलित करत आहेत कारण विद्यार्थी एकाच वेळी या सगळ्या गोष्टींचा विचार करत आहेत.\" \n\n\"जरी या सर्व बाबी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एकमेकांशी संबंधित असल्या तरीही मी विद्यार्थ्यांना सांगतो की या सगळ्या गोष्टी एकत्र करू नका. एक-एक गोष्ट सोडवा. आताच्या घडीला हातात काय आहे? सर्वप्रथम त्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा घडीला जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करा. आहे त्या वेळेत अभ्यास करा. पुढे काय होणार आहे ते कोणालाही माहिती नाही.\n\n2. मार्क्स कमी मिळतील किंवा किती मार्क्स मिळतील हा नंतरचा मुद्दा आहे हे लक्षात घ्या.\n\n3. या क्षणी तुमची निष्ठा अभ्यासवर असायला हवी. \n\n4. कोरोना काळातील हे वातावरण तुमच्यासाठी कठीण आहे याची सर्वांना कल्पना आहे. पण यातून केवळ तुम्ही एकटे जात नाहीयेत. तर जगभरातील माणसं याचा धीराने सामना करत आहेत. त्यामुळे तुम्हालाही परिस्थितीला सामोरं जावं लागेल याचं भान ठेवा.\n\nदहावी बारावी परीक्षा\n\n5. पालकांनी मात्र आपल्या मुलांशी संवाद साधायला हवा. त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करा.\n\n6. विद्यार्थ्यांच्या मनात एखाद्या विषयाबद्दल भीती असेल तर ती दूर करा.\n\n7. अभ्यासाव्यतिरिक्त वाचन, सिनेमा, गाणी, खेळ यातही वेळ घालवा.\n\n8. प्रत्येक वयातला माणूस या अपवादात्मक परिस्थितीतून जात आहे हे लक्षात घ्या.\n\n9. ही परिस्थिती कोणीही कृत्रिमरीत्या तयार केलेली नाही. यापूर्वीही लोकांनी युद्ध, साथीचे आजार याचा सामना केलेला आहे.\n\n10. आहे त्या परिस्थितीचा स्वीकार करा. स्वत: ला सकारात्मक प्रश्न विचारत राहा.\n\nविद्यार्थी\n\n11. तुमचा कल ज्या क्षेत्रात आहे. त्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या किंवा काम करणाऱ्या लोकांशी बोला. ही एक चांगली सुरुवात असू शकते. भविष्याची पूर्व तयारी म्हणून तुम्हाला मदत मिळू शकते.\n\nकिशोरवयीन मुलं आणि सोशल मीडियाचा वापर\n\nदहावी आणि बारावीचे विद्यार्थी साधारण पंधरा ते एकोणीस वयोगटातील असतात. या वयात मुलं आणि मुली दोघांमध्येही हार्मोनल बदल होत असतात. तेव्हा त्याचाही परिणाम त्यांच्या मानसिक आणि शारिरिक जडण-घडणीवर होताना दिसतो असंही वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.\n\nमानसिक आरोग्यतज्ज्ञ डॉ. तेजस्विनी कुलकर्णी सांगतात, \"आताच्या मुलांची जीवनशैली पूर्ण वेगळी आहे. त्यांच्यापर्यंत असंख्य गोष्टी वेगाने पोहचत आहेत. ही मुलं सोशल मीडियावर सक्रीय आहेत. त्यात कोणती गोष्ट गांभीर्य़ाने घ्यायची आणि कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करायचा नाही ही समज या मुलांमध्ये नसते.\"\n\nसोशल मीडियाचा वापर केवळ सकारात्मक कारणासाठीच वापरायचा आहे असा निश्चय करा असंही त्या सांगतात.\n\nलॉकडॉऊन लागू असल्याने तसंच बाहेर कुठेही कार्यक्रमांना जाता येत नसल्याने मुलं आपला बहुतांश वेळ सोशल मीडिया किंवा ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर घालवतात. पण सतत नकारात्मक पाहिल्याने तणाव वाढू शकतो असं..."} {"inputs":"...तलेल्या भूमिकेपासून त्यांनी फारकत घेतली आहे.\"\n\nअरब देशांबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. ते म्हणतात, \"मी आशा करतो की, पॅलेस्टिनी आणि अरब राष्ट्रं आता संयम बाळगतील. तसंच अमेरिकेशी मैत्रिपूर्ण संबंध असलेले देश आपल्या प्रभावाचा वापर करून वॉशिंग्टनच्या धोरणांमध्ये बदल होण्यासाठी शक्य होईल तेवढं सगळं करतील.\"\n\nतसंच त्यांनी या प्रश्नाशी संबंधित सगळ्याच गटांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला आहे. \"आता या वादाचा भडका उडेल अशा कोणत्याही गोष्टींपासून सगळ्यांनाच चार हात लांब राहावं लागणार आहे,\" ते म्हणाले.\n\n'जेरु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही मान्य होईल, असा काहीतरी तोडगा काढायला हवा. हा तोडगा काय असेल, याबाबत आम्ही काहीच भाष्य करत नाही. पण शांतता प्रक्रिया चालूच राहील.\"\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तल्या जातात. दिवाळीत ते किल्ले बांधतात. शालेय अभ्यासक्रमामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास असतो. त्यामुळे लहापणापासूनच जे संस्कार होतात त्यामुळे महाराजांशी संबंधित कोणताही विषय हा मोठं झाल्यावरही संवेदनशील किंवा भावनेचा बनतोच,\" 'संभाजी ब्रिगेड'चे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड म्हणतात. \n\n'नैतिकता, मूल्य आणि न्यायाचं प्रतीक'\n\nपुढे गायकवाड सांगतात, \"शिवाजी महाराजांना महाराष्ट्रात नैतिकता, मूल्यं आणि न्यायाचं प्रमाण मानलं गेलं आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी काहीही न पटणारं लिहिलं वा बोललं की लोकांना ते सह... उर्वरित लेख लिहा:","targets":"रतिक्रिया येते,\" ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात. \"जरी या प्रतिक्रिया बघता ते राजकारण असलं तरीही ते केवळ राजकीय नसतं. शिवाजी महाराजांच्या बद्दल जी भावना आहे त्यामुळे प्रतिसाद सतत मिळत राहतो हेही इथल्या राजकीय पक्षांनी पाहिलं आहे. \n\nशिवसेनेनं कायम शिवाजी महाराजांचं नाव पुढे केलं आहे. 2004 मध्ये जेव्हा भांडारकर संस्थेचं प्रकरण झालं तेव्हा घेतलेल्या भूमिकेचा राष्ट्रवादी कॉंग्रेसला फायदा झाला होता. अशा प्रकारेही महाराजांच्या बद्दल असलेल्या भावनेचे राजकीय परिणाम दिसतात. परंतु गेल्या काही काळात बहुजन समाजातील तरुणांनी अनेक प्रकारे शिवाजी महाराज समजून घेतले आहेत,\" चोरमारे म्हणतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तवणूक पूर्वीपासून सुरू आहे त्यांना गुंतवणूक पुढेही सुरू रहावी, असं वाटेल. त्यांना या नव्या व्यवस्थेचा काहीही लाभ होणार नाही. \n\nनवीन कर व्यवस्था अंगिकारल्यास काही लोकांचं नुकसानच होईल, असा एक अंदाज सध्या व्यक्त होत आहे. \n\nलाभांश वाटप कर (Divident Distribution Tax - DDT) रद्द करण्याचा अर्थ\n\nकेंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या बजट भाषणात लाभांश कर रद्द करण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर लगेच शेअर बाजारात घसरणीला सुरुवात झाली.\n\nखरंतर हा चांगला उपक्रम आहे. कॉर्पोरेट जगत आधीपासूनच लाभांश कराचा विरोध कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्की पाहा.)"} {"inputs":"...तवादाचा बिमोड करण्याचे प्रयत्न आणि चीनबद्दलचं धोरण यासंदर्भात अनेकदा चर्चा झाली आहे. \n\nगेल्याच महिन्यात अमेरिकेनं आपल्या पॅसिफिक कमांडचं नाव बदलून यूएस-इंडो पॅसिफिक कमांड असं नाव दिलं. प्रशांत महासागरातल्या अमेरिकन लष्कराच्या सर्व हालचालींची जबाबदारी या कमांडवर आहे.\n\nही घटना भारताचं पेंटागॉनमधलं वाढतं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी पुरेशी असल्याचं अमेरिकेच्या संरक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांचं मत आहे.\n\nअमेरिकेच्या UNमधील राजदूत निक्की हॅले यांच्या भारतभेटीमुळे भारत-अमेरिका संबंध आणखी दृढ करण्यासाठी प... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हा होईल तेव्हा ती चर्चा या ट्रेड वॉरच्या पार्श्वभूमीवरच होईल. आता प्रश्न असा आहे की, त्या पार्श्वभूमीवर दोन देशातले राजनैतिक संबंध तसेच राहतील का?\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तवाद्यांना रोखता येईल. \n\nपण हे सॉफ्टवेअर विकत घेणाऱ्यांनी त्यांना वाटेल त्या व्यक्तीविरोधात हे अस्त्रं वापरू नये, म्हणून काय करायचं?\n\nम्हणजे सरकारला नाराज करणाऱ्या व्यक्तीलाही फोन हॅक होण्याचा धोका असू शकतो का?\n\nलक्ष्य करण्यात आलेला ब्रिटिश ब्लॉगर\n\nरॉरी डोनाघी या ब्लॉगरने मिडल ईस्टमध्ये आंदोलन करणाऱ्यांचा गट आणि वेबसाईट स्थापन केली. \n\nयुनायटेड अरब अमिरातीमधील मानवी हक्क उल्लंघनांविषयीचं वार्तांकन तो करत होता. स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या वागणुकीपासून ते कायद्याच्या कचाट्यात सापडणाऱ्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार प्राप्त नागरी हक्क कार्यकर्त्यावर युएई सरकारने अनेक वर्षं पाळत ठेवली होती. \n\n2016मध्ये त्यांना एक संशयास्पद मेसेज आला. त्यांनीही तो सिटिझन लॅबला पाठवला. \n\nएका ब्लँक (कोणतीही माहिती नसलेल्या ) आयफोनवरून या रिसर्च टीमने या लिंकवर क्लिक केलं आणि त्यांना जे दिसलं त्याने ते चकित झाले. एक स्मार्टफोन रिमोटली इन्फेक्ट (हॅक) होताना आणि त्या फोनवरचा सगळा डेटा पाठवला जात असल्याचं त्यांनी पाहिलं. \n\nसध्या बाजारात असणाऱ्या फोन्सपैकी आयफोन हा सगळ्यात सुरक्षित असल्याचं मानलं जातं. पण हे हेरगिरीसाठीचं आतापर्यंतच सगळ्यात प्रगत सॉफ्टवेअर होतं आणि या सॉफ्टवेअरने अॅपलच्या सिस्टीममध्येही घुसण्याचा मार्ग शोधला होता. \n\nयानंतर अॅपलला जगभरातल्या त्यांच्या फोन्ससाठी सिस्टीम अपडेट आणावा लागला होता. \n\nमन्सूरच्या फोनमधून नेमकी कोणती माहिती गोळा करण्यात आली हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण नंतर त्याला अटक करून 10 वर्षांचा तुरुंगवास झाला. सध्या तो एकांतवासात बंदिस्त आहे. \n\nलंडनमधील युनायटेड अरब अमिरातीच्या दूतावासाने बीबीसीला सांगितलं की त्यांच्या सुरक्षा यंत्रणा आंतरराष्ट्रीय मानकं आणि नियमांचं पालन करतात पण इतर देशांप्रमाणेच ते देखील गुप्तचर संस्थांच्या माहितीविषयी बोलू शकत नाहीत. \n\nपाळत ठेवण्यात आलेला पत्रकार\n\nऑक्टोबर 2018मध्ये पत्रकार जमाल खाशोग्जी इस्तंबूलमधील सौदी दूतावासात गेले आणि पुन्हा बाहेर आलेच नाहीत. सौदी राजवटीच्या एजंट्सनी त्यांची हत्या केली. \n\nत्यांचे मित्र ओमर अब्दुलझीझ यांना खाशोग्जींचा फोन हॅक झालेला असल्याचं लक्षात आलं. सौदी सरकारने हे केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nआपल्या मार्गदर्शकाच्या हत्येमध्ये या हॅकिंगचा मोठा हात असल्याचं ओमर मानतात. हे दोघं नियमित संपर्कात होते आणि राजकारणावर चर्चा करायचे. काही प्रकल्पांवर त्यांनी एकत्र कामही केलं होतं. \n\nसौदी सरकारला त्यांच्या या चर्चांविषयी आणि त्यांनी एकमेकांना पाठवलेली कागदपत्रं, फाईल्स याविषयी दीर्घकाळापासून माहिती होती. \n\nवापरले जाणारे मोबाईल फोन्स हॅक करणारं मालवेअर (Malicious Software) अस्तित्वात असलं तरी सौदी अरेबियाचा यामागे हात असल्याचं सांगणारे पुरावे नसल्याचं सौदी सरकारने प्रत्युत्तरात म्हटलं. \n\nव्हॉट्सअॅप हॅकर\n\nमे 2019मध्ये व्हॉट्सअॅप मेसेजच्या सुरक्षा प्रणालीत मोठी घुसखोरी (High profile security breach) झाली. आपल्यापैकी अनेकजण याचा वापर मित्रांशी-कुटुंबाशी..."} {"inputs":"...ता अबू बक्र अल-बगदादी?\n\nअबू बक्र अल-बगदादीचं खरं नाव इब्राहिम अव्वाद इब्राहिम अल-बद्री असं आहे. संघटीत आणि कुप्रसिद्ध युद्धतंत्रासाठी तो कुप्रसिद्ध होता. जगातील मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांमध्ये त्याचा समावेश होतो.\n\nबगदादी\n\nत्याचा जन्म इराकची राजधानी बगदादच्या उत्तरेला असणाऱ्या समारा या गावात 1971 ला झाला. 2003 ला इराकवर अमेरिकेने हल्ला केला, त्यावेळी तो इथल्या एका मशिदीत मौलवी म्हणून काम पाहायचा. \n\nकाहींच्या मते इराकचे माजी प्रमुख सद्दाम हुसेन यांच्या कार्यकाळात बगदादी एक जिहादीच होता. काहीजण सांग... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्टेट हे नाव धारण केलं.\n\nसीरियन माध्यमांमधलं वृत्तांकन\n\nसीरियन माध्यमांनी ट्रंप यांच्या घोषणेनंतर बगदादीच्या मृत्यूची बातमी प्रसिद्ध केली. \n\nसीरीयन सरकारी मुखपत्राल अमेरिकन सरकारचा प्रखर विरोध केला आहे. त्यांनी ट्रंप यांनी केलेल्या घोषणेची बातमी प्रसारित करताना त्यावर चर्चाही घडवून आणली. \n\nसीरियातल्या तेल्यावर ट्रंप यांनी केलेल्या टिप्पणीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली असून अमेरिकेच्या कारवाईचं नकारात्मक मत व्यक्त केलं आहे. \n\nसाना या सरकारी वृत्तसंस्थेनं बगदादीच्या मृत्यूवर दिलेल्या वृत्तामध्ये बगदादीचा सीरिया आणि इराकमध्ये दहशतीसाठी वापर केल्यानंतर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी ट्रंप यांनी अबू बक्र अल-बगदादीच्या मृत्यूची घोषणा केली आहे, असं म्हटलं आहे. \n\nट्रंप यांच्या भाषणानंतरच्या चर्चेमध्ये सरकारी वृत्तवाहिनी अल-इखबारिया अल सुरैयानं रशियाच्या भूमिकेला जास्त स्थान दिलं. सीरियन सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या रशियानं अमेरिकेच्या मोहिमेच्या यशाबद्दल शंका व्यक्त केली आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तींनी या मोहिमेबाबत ट्रंप यांनी सांगितलेल्या माहितीतील विसंगतीचं वर्णन केलं.\n\nसीरियन तेल\n\nसीरियन टीव्ही या वाहिनीनंही अशाच आशयाची वृत्त दिलं आहे. आपण सीरियन तेलातलं काही तेल आपण घेऊ शकू असं ट्रंप म्हणाले होते. ट्रंप यांच्या या वक्तव्यावर या वाहिनीवर संताप व्यक्त करण्यात आला. \n\nया चर्चेत फोनवरून बोलणारे पाहुणे, स्टुडिओतील निवेदक यांनी अमेरिका सीरियाचं तेल चोरत असल्याचं आरोप केला. \n\nअमेरिका हा ठगांचा देश आहे. अमेरिकेची स्थिती गोंधळलेली आहे. असं या वाहिनीवरील चर्चेतील पाहुण्यांनी मत व्यक्त केलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ता असते हे काँग्रेसच्या गावीही नाही. एखाद्या विचाराचं अस्तित्व ठराविक काळच असतं. एक विचार येतो, दुसरा जातो. विचारांना स्थायीभाव नसतो. होऊच शकत नाही. \n\nविचारांचं संकट\n\nकाँग्रेसच्या गोटात विचार होणं बंद झालं आहे म्हणूनच त्यांना भविष्य दिसणंही बंद झालं आहे. विचार आधी निर्माण होतो, भविष्य त्यानंतर येतं. \n\nआपण अंग झाकायला हवं हा विचार हजारो वर्षांपूर्वी माणसाच्या मनात आला नसता तर आजची परिस्थिती काय असती? \n\nठोस विचार नसेल तर भविष्यही असणार नाही. काँग्रेससमोरचं मुख्य संकट हेच आहे. दुसरीकडे काँग्रेसविरु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ड्यांसाठी बेरजा वजाबाक्यांपलीकडे त्यांचा विचार गेलाच नाही. \n\nकाँग्रेसचं शॉर्टकट पॉलिटिक्स\n\nकाँग्रेसमध्ये फैलावलेल्या शॉर्टकट संस्कृतीचा परिणाम म्हणजे हिंदू मतं मिळवण्याच्या स्पर्धेत राजीव गांधी सरकारने स्वत:च राम मंदिरासाठी भूमीपूजन केलं. म्हणजे अजेंडा संघाचा होता आणि या तव्यावर पोळी भाजण्याचं काम काँग्रसनं केलं. \n\nपरिणाम असा झाला की काँग्रेसला हिंदू मतं मिळालीच नाहीत. फायदा जर का झालाच तर तो संघाच्या हिंदुत्ववादी अजेंड्याचा झाला. संघाला नवी ओळख आणि स्वीकार्यहता मिळाली. सरकारी मान्यता मिळाली. \n\nआता राहुल गांधीही तेच करत आहेत. सोनिया आणि राहुल गांधी तसंच काँग्रेस हिंदूविरोधी आहेत, मुस्लीम समर्थक आहेत हा संघाचा अजेंडा आहे. सोनिया गांधी माथ्यावर टिळा लावून, राहुल गांधी भगवी वस्त्रं परिधान करून, जानवं दाखवून, स्वत:ला शिवभक्त ठरवून, गोत्र सांगत स्वत:ला हिंदू सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nसंघाने अखेरीस काँग्रेसला ढकलत ढकलत अशी स्थिती गाठली आहे की काँग्रेसला हिंदू शुभचिंतक पक्षाचं लेबल लावून फिरण्यावाचून पर्याय उरलेला नाही. \n\nसंघाच्या अजेंड्याचं एक वर्तुळ पूर्ण झालं आहे. काँग्रेस पक्ष स्वत:ला थोडंथोडं हिंदू असल्याचं दाखवू लागला आहे. \n\nयेत्या काही वर्षांमध्ये काँग्रेस पक्ष हिंदूमय होऊ शकतो, कारण सवर्णांपासून उपेक्षितांपर्यत आणि दलितांपासून व्यापक हिंदू ओळख देण्यात संघ पूर्णत: यशस्वी झाला आहे. \n\nसंघाचा बालेकिल्ला कसा भेदणार? \n\nसंघाने सर्वसमावेशक हिंदू ध्रुवीकरणाच्या इंजिनियरिंगचं सूत्र शोधून काढलं आहे. त्यासाठी त्यांनी अख्खी मांडणीही केली आहे. प्रचंड मोठी घोडचूक किंवा राजकीय भूकंपच संघ तंत्राला मोडीत काढू शकतो. \n\nतूर्तास अशी शक्यता दिसत नाही. यामुळे निवडणुकीत भाजप का काँग्रेस जिंकतंय, संघाला याच्याशी काहीही देणंघेणं नाही. \n\nकाँग्रेस संघाच्या अजेंड्यावर कूर्म गतीने वाटचाल करत राहिला तरी संघ स्वत:च्या यशावर संतुष्ट आणि खूश असेल. \n\nलोकसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला जरी सामोरं झालं तरी सेक्युलर अजेंडा परतेल अशा भ्रमात राहू नये हे मी स्पष्ट करू इच्छितो.\n\nखयाली पुलाव मनात शिजू देऊ नका. नवी मांडणी करण्यात आली आहे आणि त्यानुसार देशाची सूत्रं हाकली जातील.\n\nसंघाला निवडणुकांद्वारे नव्हे तर एखाद्या ठोस विचारधारेने पराभूत केलं जाऊ शकतं. मात्र तो विचार आहे कुठे? कोणाकडे आहे? \n\nप्रादेशिक पक्षांकडे स्वत:चे असे प्रादेशिक मर्यादित..."} {"inputs":"...ता आहे आणि व्यापक समाजाबरोबरचं एकत्रीकरण खूपच कमी आहे, असं हा अहवाल सांगतो. \n\nवादळं आणि पुरांमुळे किनारपट्टीच्या भागांकडे खूप जास्त लक्ष दिलं जातं. तर सरासरी हवामानातील बदलांमुळे अंतर्देशीय भाग उष्ण प्रदेश (हॉट स्पॉट) म्हणून उदयास येतात. \n\nउदाहरणादाखल, 6 जुलै 2018ला नागपूर शहरात 12 तासांच्या कालावधीत 282 मी.मी पावसाची नोंद झाली, यामुळे जनजीवन विस्कळीत झालं. मध्य भारत दीर्घकाळापासून अनुभवत असलेल्या परिस्थितीविरुद्ध ही बाब होती.\n\nअतिवृष्टीच्या घटनांत वाढ होणे आणि पावसाच्या दिवसांमध्ये घट होणे, असं... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यता आहे.\n\nसागरी पातळीत होणार वाढ आणि हवामानातील तीव्र बदल तसंच सरासरी हवामानात झालेले बदल यामुळे अंतर्देशीय क्षेत्रावर सर्वांत जास्त प्रभाव पडेल. \n\nबहुतेक देशांत सरासरी हवामानात होणारे बदल सकल राष्ट्रीय उत्पन्नात घट होण्यास कारणीभूत ठरतील. पण विदर्भातल्या अनेक हॉट स्पॉट्समुळे इथे गंभीर आर्थिक परिणाम जाणवतील.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ता आहे. \n\nत्यामुळे सद्यपरिस्थितीत ते यूएस मरिन्सला व्हेनेझुएलात पाठवण्याची शक्यता कमीच आहे. मात्र परिस्थिती चिघळलीच तर मात्र लष्करी हस्तक्षेपाची मागणी होऊ शकते. \n\nपण त्यासाठी पुरेशा आंतरराष्ट्रीय समर्थनाची गरज पडेल. विशेषतः लॅटिन अमेरिकेकडून आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडूनही. \n\nमात्र रशियाचा मादुरो यांना पाठिंबा आहे आणि कुठल्याही देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्याला चीनचा विरोध आहे. त्यामुळे असं काही घडण्याची शक्यता धूसर आहे. \n\nसध्यातरी केवळ एकच लष्कर महत्त्वाचं आहे आणि ते आहे स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा पाठिंबा देणाऱ्या रशियाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. अमेरिकेने लष्करी बळाचा वापर करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. \n\nदेशांतर्गत बाबीत परकीय हस्तक्षेप 'मान्य नाही', असं रशियाच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. \n\nरशियाचे व्हेनेझुएलाशी घनिष्ठ लष्करी संबंध आहेत. उदाहरणार्थ राष्ट्राध्यक्ष मादुरो यांना असलेल्या पाठिंब्याचे प्रतीक म्हणून गेल्याच डिसेंबरमध्ये रशियाने आपली दोन दीर्घ पल्ल्याची लढाऊ विमानं व्हेनेझुएलाला पाठवली. मादुरो यांना एकटं पाडण्यासाठी प्रयत्न करणारी अमेरिका या कृतीने डिवचली गेली. \n\nदुसरीकडे युरोपीय महासंघाने स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकांची मागणी केली आहे. हे एकप्रकारे शीतयुद्ध काळात ढकलण्यासारखं आहे.\n\nपाहा व्हीडिओ : व्हेनेझुएलात अन्नाच्या तुटवड्यामुळे नागरिकांची उपासमार?\n\nटर्की सरकारने मादुरो सरकारला पाठिंबा दिला आहे. या कृतीमुळे हुकूमशाहीकडे झुकणाऱ्या सरकारच्या बाजूने असणारा देश म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाऊ शकतं. \n\nलॅटिन अमेरिकेमधील देशांमध्येही फूट दिसत आहे. या खंडातील ब्राझिल, कोलंबिया, चिली, पेरू, इक्वोडोर, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि कोस्टा रिका ही राष्ट्र अमेरिकेच्या बाजूने आहेत. \n\nडोनाल्ड ट्रंप यांचे कट्टर विरोधक असलेले बोलिव्हियाचे अध्यक्ष इव्हो मोरालेस यांनी अमेरिकेच्या निर्णयाचा तीव्र निषेध करत दक्षिण अमेरिकेच्या लोकशाही आणि स्वनिर्णयाच्या अधिकारावर साम्राज्यवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहे. \n\nलॅटिन अमेरिकेत एकेकाळी यांकी साम्राज्यशाहीचा बडगा होता. आज तशी परिस्थिती नाही. \n\nमात्र वॉशिंग्टन आणि मॉस्को यांच्यातील व्यापक तणावात व्हेनेझुएलातील वादाची भर पडली तर त्याचा व्हेनेझुएलाला काहीही फायदा होणार नाही.\n\nअसं असलं तरी खरं राजकीय युद्द हे व्हेनेझुएलाच्या धरतीवरच रंगलं आहे. \n\nपाहा व्हीडिओ: एक कप कॉफीसाठी व्हेनेझुएलात किती पैसे मोजावे लागतात?\n\nविरोधकांना मोठा परकीय पाठिंबा असला तरी व्हेनेझुएलाचं लष्कर आणि तिथल्या जनतेलाच त्यांचं भविष्य ठरवायचं आहे. \n\nया आठवड्यात काही महत्त्वाच्या घटना घडू शकतात. मात्र वादातून मार्ग काढणं किंवा अधिक अराजकता या दोघांमधूनच निवड करावी लागणार आहे. \n\nयावेळच्या आंदोलनाचं वेगळेपण काय?\n\nव्हॅनेसा बुश्लुटर : अनेक वर्षांत पहिल्यांदाच विरोधक एका नेतृत्त्वामागे एकवटले आहेत. \n\nखुआन ग्वाइडो राजकारणात तुलनेने नवीन आहेत. मात्र..."} {"inputs":"...ता इक्विपमेंट्सचा खर्च नाहीये. शिवाय आधी जी सहा-सात जणांची टीम होती ती आता तिघांची झाली आहे. \n\n\"बॉक्सिंग हा बॉडी कॉन्टॅक्ट गेम आहे. त्यामुळे ऑनलाइन ट्रेनिंगवर मर्यादा येतात. पण मुलांचा फिटनेस टिकून राहण्याच्या दृष्टिनं हे प्रशिक्षण महत्त्वाचं ठरू शकतं. शिवाय त्यांची प्रॅक्टिसची सवयही मोडत नाही.\" \n\nलॉकडाऊनचे पाच-सहा महिने खरंच खूप त्रासात गेले. जे सेव्हिंग होतं त्यावरच भागवावं लागलं. आताही विद्यार्थी कमी, फी कमी यामुळे उत्पन्नही निम्म्यावर आलं आहे. पण किती दिवस थांबणार ना? असं म्हणत कृष्णा दास या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीनिअर मुलींच्या बॅचपासून ऑनलाइन ट्रेनिंगला सुरूवात केली. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून त्यांनी इतरही मुलींसाठीही ऑनलाइन बॅचेस सुरू केल्या. \n\n\"मुलींच्या शाळेच्या वेळा सांभाळून, घरातल्या लोकांच्या सोयीच्या वेळा ठरवण्यापासून छोट्या छोट्या अडचणी येत गेल्या. पण मुलींचा उत्साह खूप होता, त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या. शिवाय एरवी मुली क्लासला येतात, तेव्हा त्यांच्याशी शिकवण्यापुरता संबंध येतो. ऑनलाइन ट्रेनिंगमुळे आम्हाला थेट त्यांच्या घरात जायला मिळालं. कौटुंबिक संबंध प्रस्थापित झाले,\" असं वर्षा यांनी म्हटलं.\n\nसध्याची परिस्थिती पाहता नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन क्लासेस घेणार असल्याचंही वर्षा उपाध्याय यांनी सांगितलं. \n\n'ऑनलाइन ट्रेनिंग सगळ्यांना कसं शक्य?'\n\nएकीकडे कोव्हिडोत्तर काळात फिटनेस इंडस्ट्री अधिकाधिक तंत्रज्ञानाची मदत घेणार का, अशी चर्चा सुरू आहे. वर्षा उपाध्याय किंवा कृष्णा दास यांच्यासारखी इतरंही उदाहरणं आहेत, ज्यांनी नवीन मार्गांचा अवलंब केला आहे. पण हे सर्वांनाच शक्य आहे का?\n\nघाटकोपर इथल्या फिटफुल फिटनेस या जिमचे मालक भूषण पवार यांनी म्हटलं, \"ऑनलाइन ट्रेनिंग देण्यासंदर्भात आम्ही मेंबर्सशी संपर्क साधला. पण त्यांनी फारशी उत्सुकता दाखवली नाही. शिवाय ऑनलाइन ट्रेनिंगच्या काही मर्यादा आहेत. ऑनलाइन ट्रेनिंगमध्ये स्टॅमिना वाढवण्यासाठी फंक्शनल ट्रेनिंग आम्ही देऊ शकतो, पण वेट ट्रेनिंगसाठी मशिन्सचीच गरज असते.\"\n\nभूषण पवार यांचं जिम अजून बंद आहे.\n\nलॉकडाऊन जाहीर झाल्यापासून मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून भूषण यांचं जिम बंद आहे. \n\n\"आमचं आर्थिक उत्पन्नाचं साधन जिम आहे. इतर कोणताही पार्ट टाइम जॉबही नाही. अशापरिस्थितीत गेले सहा महिने शून्य उत्पन्न आहे. सरकारकडून आम्हाला दर महिन्याला आश्वासन दिलं जातं...य़ा महिन्यात जिम ओपन करण्याचा विचार करू वगैरे, पण प्रत्यक्षात काही होत नाहीये. ट्रेनर, मॅनेजर, हाऊस कीपिंग असा सगळा मिळून पाच जणांचा स्टाफ होता. आता त्यांचंही रोजगाराचं साधन हिरावलं गेलं आहे.\" \n\nजिम बंद असलं तरी त्याची देखभाल, मशिन्सचा मेन्टेनन्स तर सुरूच आहे. अर्थात, सध्या तरी मशिन्सची देखभाल भूषण स्वतःच करतात. \n\nजिम सुरू झालं तरी एरवीपेक्षा खर्च वाढलेलाच असेल, असं भूषण सांगतात. \n\n\"जिम आधी सॅनिटाइज करून घ्यावं लागेल. त्यानंतर शरीराचं तापमान तपासण्यासाठी गन घ्यावी लागेल, ऑक्सिमीटर ठेवावं लागेल. बॅचेसची संख्याही मर्यादित ठेवावी..."} {"inputs":"...ता त्याची टर उडवली जाते. \n\nम्हणजे माझ्या पूर्वीच्या ऑफिसमध्ये पीएमएस या प्रकारावरून इतके जोक झाले की मला आता पाळीच्या दिवसात काम करावसं वाटत नाहीये, किंवा आज काहीतरी हलक काम करायचं आहे. जास्त अवघड किंवा डोक्याला शॉट नको असं सांगायला नको वाटतं. उगाच ही काम टाळतेय असं समोरच्याला वाटेल असंही वाटतं. पण त्यादिवशी मी बेस्ट काम करू शकत नाही हे मात्र मी स्वतः अनेकदा अनुभवलं आहे.\n\nपण हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाही. याच पीएमएसचा एक भयानक प्रकार आहे पीएमडीडी (PMDD) म्हणजे प्री-मेन्स्ट्रुअल डायस्फोरिक डिसऑ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्या करावीशी वाटते आणि त्यांनी मला सोयाबिन खा असा सल्ला दिला.\" \n\n2013 मध्ये प्रचंड वादावादीनंतर डायग्नोस्टीक अँड स्टॅटस्टीकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स यात पीएमडीडीचा समावेश केला गेला.\n\nमासिक पाळीचा महिलांच्या मेंदूवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम होतो. नकारात्मक परिणाम काय होऊ शकतो ते वरती पाहिलंच. सकारात्मक परिणाम म्हणजे महिलांची आसपासच्या गोष्टींची, जागांची समज एकदम वाढते. त्यांची संभाषणं कौशल्यंही सुधरू शकतात. \n\nअमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फोर्मेशनच्या साईटवर प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार पीएमएस काही प्रमाणात अनुवांशिक असू शकतो. आईकडून मुलीला पीएमएसची लक्षणं मिळालेली असू शकतात.\n\nयाच अभ्यासात म्हटलंय की तीव्र पीएमएस किंवा पीएमडीडी सारख्या आजारांमध्ये अनेक स्त्रियांना कळत नाही आपण काय वागतोय. त्यांच्या स्वभावात अचानक बदल होतो, त्या टोकाची भांडण उकरून काढतात किंवा प्रसंगी हिंस्त्रही होऊ शकतात.\n\nअनेक महिलांचे नातेसंबध यामुळे बिघडतात किंवा त्यांच्या नोकऱ्या जातात पण या महिलांना माहिती नसतं की आपल्याबाबतीत काय घडतंय.\n\n\"पीएमडीडी एक पेशी-जनुकीय आजार आहे जो शरीरातल्या हार्मोनल बदलांमुळे उद्भवतो. हा गंभीरपणे घेऊन त्यावर योग्य ते औषधोपचार झालेच पाहिजेत,\" शिकागोतल्या इलिनॉईस विद्यापीठात महिलांच्या मानसिक आरोग्याचा अभ्यास करणाऱ्या टोरी आयसेनलोहर-मोल सांगतात.\n\nपण तीव्र स्वरूपाचा पीएमएस किंवा पीएमडीडीची लक्षणं नक्की कोणती यात तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाहीये. दुसरीकडे पीएमएस\/पीएमडीडीची भीती घालून फार्मा कंपन्या आपलं उखळ पांढरं करून घेतील असंही काही जणांना वाटतं.\n\nपीएमएस\/पीएमडीडी आजार असणाऱ्या महिला स्वतःला किंवा दुसऱ्याला इजा करू शकतात ही शक्यता तज्ज्ञ मान्य करतात.\n\nहे सिद्ध करणाऱ्या काही केसेसही जगात घडल्या आहेत. भारताचंच उदाहरण द्यायचं झालं तर 2018 साली राजस्थान हायकोर्टाने एका महिलेची खुनाच्या आरोपातून सुटका केली होती. या महिलेने तीन मुलांना विहिरीत ढकललं होतं ज्यात एका मुलाचा मृत्यू झाला होता. कोर्टात डॉक्टरांनी साक्ष दिली की ही महिला तीव्र स्वरूपाच्या पीएमएस आजाराने ग्रस्त होती आणि त्यामुळे हिंसक झाली होती.\n\nआणि म्हणूनच पाळीच्या काळात मानसिक चढ-उतार अनुभवणाऱ्या महिलांनी स्वतःकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे. आपल्या मनात एरवी न येणारे स्वतःला इजा करण्याचे विचार किंवा हिंसक विचार येत असतील..."} {"inputs":"...ता पाजळत ती स्थानिक पक्षांच्या आश्रयाला गेली होती. त्यामुळे ज्या धार्मिक लाटेमध्ये 1995 मध्ये महाराष्ट्रात गणितं बदलली होती, ती 1999 मध्ये तशी राहिली नव्हती. \n\nयाच नव्वदच्या दशकात देशाचं अर्थकारणही आमूलाग्र बदललं. 1991 मध्ये आर्थिक उदारीकरणाची प्रक्रिया स्वीकारली गेली. जागतिक व्यापारासाठी देशाची कवाडं उघडली गेली. शेतीप्रधान अर्थव्यवस्थेकडून देश उद्योगप्रधान अर्थव्यवस्थेकडे जायला लागला. त्यामुळे ज्या अर्थकारणाभोवती राजकारण फिरतं, तेही बदलायला सुरुवात झाली.\n\nपरदेशी गुंतवणूक तिथं पहिल्यांदा आली जिथ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी सोनियांच्या पंतप्रधान होण्याच्या शक्यतेला आक्षेप घेतला, स्पष्ट विरोध केला. पवार कॉंग्रेसमध्ये मुरलेलं नेतृत्व होतं. सहाजिक होतं की त्यांच्यासोबत त्यांनी अजून काही दिग्गजांची मोट बांधली. \n\n15 मे 1999 या दिवशी झालेल्या कॉंग्रेसच्या कार्यकारिणीत पवारांच्या साथीनं पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर यांनीही प्रधानपदी भारतात नैसर्गिकरित्या जन्माला आलेल्या व्यक्तीनेच विराजमान व्हावे अशी भूमिका घेतली.\n\nएका बाजूला अर्जुनसिंह, गुलाम नबी आझाद, प्रणव मुखर्जी ए. के. एँटनी, आंबिका सोनी, राजेश पायलट, माधवराव सिंधिया हे सोनियांनीच पक्षाचे आणि देशाचे नेतृत्व करावे असा प्रस्ताव घेऊन उभे असतांना शरद पवारांनी सहकाऱ्यांसोबत बंड केलं. कॉंग्रेसमध्ये फूट पडली. कॉंग्रेसनं पवारांसह तिघांचंही निलंबन केलं. शरद पवार दुसऱ्यांदा कॉंग्रेसबाहेर पडले.\n\nपण राजकारणात येणार नाही असा निर्णय केलेल्या सोनिया गांधींना त्यांचा निर्णय बदलायला लावून त्यांना कॉंग्रेसचं अध्यक्षपद स्वीकारायला लावण्यात अग्रेसर असणारे शरद पवार, त्याच सोनियांच्या विरोधात का उभे राहिले? त्याचं उत्तरही १९९९ मध्ये निर्माण झालेल्या विशिष्ट राजकीय स्थितीत आणि त्या स्थितीत लपलेल्या शरद पवारांसाठीच्या संधीत आहे. ही संधी पंतप्रधानपदाची होती, जी दुसऱ्यांदा पवारांकडे चालून येत होती. \n\nया अगोदर पहिली संधी 1991 मध्ये आली होती जेव्हा राजीव गांधींच्या निधनानंतर कॉंग्रेसमध्ये शीर्ष नेतृत्वाची जागा अचानक मोकळी झाली होती. 1986 मध्ये राजीव गांधींनी परत कॉंग्रेसमध्ये बोलावल्यानंतर पवारांचं कॉंग्रेसअंतर्गत स्थान, जरी ते महाराष्ट्रात असले तरीही, राष्ट्रीय पातळीवर तोपर्यंत मोठं झालं होतं. पवारांचं नेतृत्व मानणारा मोठा गट कॉंग्रेसमध्ये तयार झाला होता. पण पी. व्ही. नरसिंह राव यांनी त्यांना फार काळ दिल्लीत थांबू दिलं नाही. मुंबई दंगलीनंतर पवारांना गळ घालून नरसिंह रावांनी त्यांना पुन्हा महाराष्ट्रात पाठवलं होतं. त्यावेळेस असं म्हटलं गेलं की शरद पवारांची पंतप्रधान होण्याची संधी हुकली. ती संधी परत येण्याची चिन्हं 1999 मध्ये तयार झाली. \n\n1995 मध्ये त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विधानसभेत कॉंग्रेसचा पराभव झाल्यावर पवार 1996 मध्ये पुन्हा दिल्लीत पोहोचले. केंद्रातही कॉंग्रेसचा पराभव झाला होता. संसदेत ते विरोधी पक्षात होते. पण तोपर्यंत देशात आघाड्यांच्या काळ सुरू झाला होता. राजकीय अस्थिरताही एवढी होती..."} {"inputs":"...ता म्हटलं आहे. \n\nलेखक कांचा इलैया यांचा दृष्टिकोन\n\nब्राह्मण्यवादी पितृसत्ता हा शब्दाची व्याख्या आणखी खोलात समजून घेण्यासाठी पितृसत्ता या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे.\n\nपितृसत्ताक पद्धतीत प्रत्येक क्षेत्रात पुरुषांचा दबदबा असतो. मग ते घराण्याचं नाव असेल किंवा सार्वजनिक जीवनातलं त्यांचं वर्चस्व, तसं पाहिलं तर संपूर्ण जगावर पितृसत्ताक पद्धतीचा दबदबा आहे. मात्र ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धत, ही भारतीय समाजाची देणगी आहे.\n\nब्राह्मण्यवाद आणि ब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धती समजून घेण्यासाठी भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणी आहे. तिचा विरोध म्हणजे संपूर्ण ब्राह्मण समाजाचा विरोध नाही. \n\nकृष्णन म्हणतात, \"ही पद्धत फक्त ब्राह्मणांमध्ये आहे, असं नाही. ती दुसऱ्या जातीत आणि दलितांमध्ये सुद्धा आहे. ब्राह्मण्यवादी मानसिकता दुसऱ्या जातींना ही जाणीव करून देते की तुमच्या खालीसुद्धा कुणीतरी आहे आणि तुम्ही त्यांचा छळ करू शकता.\"\n\nत्यांच्या मते एखादा व्यक्ती स्वत:ला ब्राह्मण समजतो म्हणजे नक्की काय समजतो या प्रश्नापासून याची सुरुवात व्हायला हवी.\n\nत्या पुढे म्हणतात, \"ब्राह्मण हा एक भरभक्कम शब्द आहे आणि त्यावर इतिहासाचा दबाव आहे. त्यांचं खालच्या जातींवर मोठ्या प्रमाणावर वर्चस्व आहे. महिलाही या वर्चस्वाला बळी पडल्या आहेत.\"\n\n\"आता तुम्ही विचाराल की जर कुणी गर्वाने 'मी दलित आहे', असं म्हणू शकतं तर मग 'मी ब्राह्मण आहे' का नाही? या दोन गोष्टी एकसारख्या यासाठी नाहीत, कारण दलितांची ओळख आधीपासून दाबली गेलेली आहे. ब्राह्मणांचं मात्र तसं नाही,\" कविता सांगतात.\n\nब्राह्मण्यवादी पितृसत्ताक पद्धत अस्तित्वात आहे, याचा आधी स्वीकार करायला हवा आणि ही पद्धत बंद करायला हवी, असंही त्यांना वाटतं. सगळेच ब्राह्मण्यवादी याच्याशी सहमत आहेत, असंही नाही. \n\n'मूठभर लोकांचं कारस्थान'\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारवंत आणि भाजपचे खासदार राकेश सिन्हा ही पद्धत म्हणजे 'युरोपातील काही लोकांचं कटकारस्थान' असल्याचं मानतात. ते म्हणतात, \"भारतीय समाज आधीपासूनच प्रगतिशील आहे. आम्ही सगळ्यांना सोबत घेऊन चलण्यावर विश्वास ठेवतो. एकीकडे आम्ही जातिविरहीत समाजाचे स्वप्न पाहतो आमि दुसऱ्या बाजूला हे लोक जातीव्यवस्थेला चुकीच्या पद्धतीने दाखवून समाजात फूट पाडण्याचं काम करत आहेत.\"\n\nराकेश सिन्हा यांच्या मते ट्विटरच्या CEOचं अशा पद्धतीने फोटो काढणं म्हणजे भारतीयांप्रति नकारात्मकता दाखवण्यासारखं आहे. \n\nते म्हणाले, \"प्रत्येक समाजात काही न काही त्रुटी असतातच. भारतीय समाज आपल्या समाजातील त्रूटी सुधारण्याचा प्रयत्न करतो आहे. काही मूठभर लोक एका जातीपुढे एक नकारात्मकतेचं विशेषण तयार करून, तेच समाजाचं योग्य चित्र आहे, असं सांगत आहेत.\"\n\nपोस्टर तयार करणारी महिला काय म्हणते?\n\nहे पोस्टर डिझाईन करणारी कलाकार आणि हक्कांसाठी काम करणारी तेनमौली सुंदरराजन यांनी बीबीसीला सांगितलं, \"हे पोस्टर माझ्याकडे दोन वर्षांपासून आहे. आता ट्विटरचे CEO आपल्या हातात तो पोस्टर घेतलं तर वाद निर्माण झाला आहे. याचा विरोध करणारे कदाचित..."} {"inputs":"...ता येईल. \n\nते सगळे भारत सरकार उलथवून टाकण्याच्या कार्यात सक्रियपणे सामील असतात, असं हा शब्दप्रयोग वापरणार्‍यांना म्हणायचं असतं का हा प्रश्नच आहे, पण हा शब्द वापरणारे लोक साधारणपणे डाव्या विचारांचे कट्टर विरोधक असतात त्यामुळे त्यांना इतके बारकावे लक्षात घेण्याची कदाचित गरज वाटत नसणार. \n\n'शहरी माओवादीं'चं काय करायचं?\n\nएकदा 'माओवादी' हे देशाचे शत्रू आहेत असं म्हटले की 'शहरी माओवादी' हे त्यांचेच भागीदार म्हणून त्यांनाही नामोहरम करायला, हवं अशी भूमिका घेणं ओघानं येतं. \n\nपण यात एक मेख आहे. एकदा एखाद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"याबद्दल शंका आहे. \n\nपण जंगलातल्या नक्षलवाद्यांशी मुकाबला करण्याऐवजी काही चतुर पोलीस अधिकार्‍यांनी माओवाद्यांच्या शहरी सहानुभूतीदारांच्या विरोधात मोहीम काढण्याला महत्त्व दिलेलं दिसतं. \n\nआणि येन केन प्रकारेण आपल्या राजवटीच्या विरोधकांना धडा शिकवायला उत्सुक असणार्‍या सरकारनं या मार्गाला हिरवा कंदील दिला आणि शहरी माओवादी नावाची एक नवी गुन्हेगार जमात अस्तित्वात आणली असं दिसतं. \n\nमॅक्कार्थी आणि मठ्ठ समर्थक\n\nवास्तविक, खुद्द शहरांमध्ये शहरी माओवाद्यांचा प्रभाव कितपत आहे याची शंकाच आहे! पण जर शहरी माओवादी प्रभावी असतील तर त्यांच्या प्रभावाचं क्षेत्र विचार हे आहे, त्यामुळे त्यांचा प्रतिवाद व्हायला हवा.\n\nतो प्रतिवाद तीन मुद्द्यांविषयी व्हायला हवा: एक मुद्दा सशस्त्र लढ्याचा आहे, दुसरा राज्यसंस्थेच्या पक्षपाती स्वरूपाचा आहे आणि तिसरा भारतीय संविधानानं दिलेले अधिकार आणि राज्यसंस्थेची चौकट यांच्यामध्ये असलेल्या शक्यतांचा आहे. आता हे काम पोलिसांचे नाही हे तर उघडच आहे. \n\nप्रातिनिधीक छायाचित्र\n\nमात्र त्याचबरोबर, जर मानवाधिकारांसाठी लढणारे काही कार्यकर्ते सरकारला गैरसोईचे होत असतील तर त्यांचा काटा काढण्यासाठी त्यांना माओवादी ठरवणे आणि मग अडकवणे हा प्रकार घटनाविरोधी आहे. \n\n१९५०च्या दशकात अमेरिकेत सेनेटर मॅक्कार्थी यांनी तेथील जनतेत कम्युनिस्टांबद्दल असणारा संशय आणि दुरावा यांचा वापर करून घेत सिनेट समितीच्या माध्यमातून अनेक बुद्धिवंत, अभ्यासक, लेखक यांचा 'कम्युनिस्ट असण्याच्या संशयावरून' छळ केला, अनेकांना चौकशांना तोंड द्यावं लागलं, अनेकांच्या बढत्या रोखल्या गेल्या. \n\nअतिरेकी संशयाच्या जाळ्यात राष्ट्रवाद आणि सुरक्षिततेचा विचार हे दोन्ही अडकले म्हणजे नागरी अधिकारांचा कसा संकोच होतो याचं हे उदाहरण आहे.\n\nमॅक्कार्थी आणि त्यांच्या मठ्ठ आणि मतलबी समर्थकांनी ज्याप्रमाणे 'कम्युनिस्ट' आणि गैरअमेरिकी (un-American) अशी विशेषणं वापरून मध्यमवर्गीय अमेरिकनांची आपल्या बिगर-लोकशाही कारवायांना सहानुभूती मिळवली, तसाच खेळ भारतात आता चालू होतो आहे का, असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.\n\n'भूमिका घेणं महत्त्वाचं'\n\nएखाद्याला 'सिक्युलर' म्हटलं तर निर्बुद्ध टवाळी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करता येते, 'प्रेस्टिट्यूट' म्हटलं तर तसे म्हणणार्‍याची अभिरुची हीन आहे हे लक्षात येतं; पण जेव्हा एखाद्यावर 'शहरी नक्षली' असा शिक्का मारण्याचे प्रयत्न सुरू होतात,..."} {"inputs":"...ता येऊ शकतो. कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी या नियमाला छेद आधीच गेला आहे. खरं म्हणजे या देशातल्या सामाजिक वास्तवाचा विचार करता 50 टक्क्यांची अट अव्यवहार्य आहे.\"\n\nनिवृत्त न्यायमूर्ती पी.बी.सावंत\n\n\"आपल्या देशातल्या विविध मागास जातीसमूहांची एकूण लोकसंख्या 85 टक्के आहे, म्हणजे 85 टक्क्यांसाठी 50 टक्के आणि उरलेल्या 15 टक्क्यांसाठी 50 टक्के जागा आहेत, इथंच मोठी विषमता आहे,\" असं सावंत सांगतात.\n\n\"महाराष्ट्रातही राखीव जागांच्या कोट्याची मर्यादा ओलांडता येईल. जास्तीत जास्त काय होईल तर त्याला कोर्टात आव्हान ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मागास आहे की नाही हे सिद्ध झालं नव्हतं. उलट त्याविरुद्ध काही अयोगांचे अहवाल होते. परंतु यावेळी परिस्थिती वेगळी आहे. एका आयोगाने मराठा समाज मागास असल्याचा सविस्तर अहवाल दिला आहे. ते कारण यावेळी नाहीसं झालं,'' असं न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\n\"16-4 अंतर्गत नवा प्रवर्ग तयार करण्यात आला आहे असं समजतं आहे. यानुसार फक्त नोकरीतच आरक्षण दिलं जाऊ शकतं. शैक्षणिक आरक्षणाची तरतूद नाही. त्यासाठी काय तरतूद सरकारने केली आहे हे अद्याप समजलेलं नाही. मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही हे मांडावं लागेल. तर 16-4 नुसार दिलेलं आरक्षण न्यायालयात टिकू शकेल,\" असं सावंत सांगतात. \n\nसावंत यांच्या मताशी मिळतं जुळतं मत विधीज्ञ राठोड यांनी मांडलं. मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये पुरेसं प्रतिनिधित्व नाही असं न्यायालयात सिद्ध करावं लागणार आहे. तरच मराठा आरक्षण कायद्याने शक्य होईल असं राठोड सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ता श्रीमंत मानेंनी व्यक्त केली. \n\nनाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक, वाहन उद्योगातलं नुकसान आणि सामाजिक समीकरणं यांचा विचार करता विरोधकांना काही प्रमाणात फायदा होईल असं विश्लेषण निरीक्षक करतात.\n\nजळगाव\n\nउत्तर महाराष्ट्रातला गेल्या पाच वर्षांतला नेतृत्वसंघर्ष हा जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळाला. मुक्ताईनगरचे एकनाथ खडसे आणि जामनेरचे गिरीश महाजन या दोघांमधल्या रस्सीखेचीत गिरीश महाजन हे प्रदेशातले सर्वांत प्रभावशाली नेते म्हणून समोर आले, असं जाणकार सांगतात. पण या सत्तास्पर्धेपलीकडे जळगावचे मुद्दे काय आहे? ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही याबद्दल मोघम बोलण्यात समाधानी आहेत असं निरीक्षण नोंदवताना जळगाव जिल्ह्यातली यंदाची निवडणूक ही मुद्द्यांची नाही तर चेहऱ्यांची झाली आहे, असं दै. तरुण भारतचे जळगाव आवृत्तीचे संपादक विशाल चढ्ढा यांनी सांगितलं. \n\n\"खडसे विरुद्ध महाजन ही नेतृत्वस्पर्धा खडसेंना तिकीट नाकारल्यानंतर संपली आणि दोन्ही नेते पुन्हा आपापल्या मतदारसंघात लक्ष केंद्रीत करून आहेत,\" असंही चढ्ढा म्हणाले.\n\nएकनाथ खडसे\n\nमुक्ताईनगरमध्ये गेली अनेक वर्षं खडसेंनी एकहाती वर्चस्व गाजवलं होतं. पण यंदाच्या निवडणुकीत त्यांची मुलगी रोहिणी खडसे-खेवलकर भाजपच्या उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. रोहिणी खडसेंविरोधात मुक्ताईनगरमध्ये विरोधक एकवटलेत. शिवसेनेचे बंडखोर नेते चंद्रकांत पाटील हे रिंगणात आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मतदारसंघात उमेदवार न देता पाटलांच्या पाठीशी आपली ताकद एकवटली आहे. त्यामुळे ही लढत चुरशीची होईल अशी अपेक्षा आहे.\n\nघरकुल घोटाळ्यात राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर आणि अनेकदा पक्ष बदलत जळगावच्या राजकारणात जवळपास तीन दशकं सत्ता गाजवणाऱ्या सुरेशदादा जैन यांना कोर्टाने दोषी ठरवल्याने विरोधी पक्षांकडेही कुठला चेहरा राहिल्याचं दिसत नाही.\n\nधुळे\n\nधुळे जिल्ह्याने गेल्या पाच वर्षांत सत्तेत मोठा वाटा मिळवला. मध्यावधी मंत्रीमंडळ विस्तारात राज्यात जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री झाले आणि पर्रिकरांनंतर आलेल्या निर्मला सीतारमण यांच्या संरक्षण खात्यात डॉ. सुभाष भामरे राज्यमंत्री झाले. भाजपने जिल्ह्यात निर्विवाद वर्चस्व राखलं असलं तरी अंतर्गत कुरबुरींनी पक्षाला सतावलं. पण या सगळ्यांत लोकांच्या मुद्द्यांचं काय झालं?\n\nप्यायला पाणी, हाताला काम \n\nधुळे जिल्ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा. शहराला अनेक वर्षं पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाने सतावलंय. प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला येतो, पण त्याचं निराकरण होताना दिसत नाही. या निवडणुकीत या प्रश्नाबद्दल किती चर्चा होतेय त्याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजय झेंडे सांगतात की \"भाजपने महापालिकेची निवडणूकही पाण्याच्या मुद्द्यावर लढवली होती. \n\nआता धुळे शहराची जागा शिवसेना लढवत आहे. पाणीपुरवठ्याच्या प्रश्न सोडवू, धुळ्यात रोजगार निर्मिती करू, उद्योगधंदे आणू, नरडाणे इथल्या ग्रोथ सेंटर चा वेगाने विकास करू अशा घोषणा युतीकडून होत असल्या तरी कुठल्याही प्रकारचे ठोस कार्यक्रम ते मांडताना दिसत नाहीत. या गोष्टी बोलून..."} {"inputs":"...ता, त्यांचे सॉफ्टवेअरही भाड्याने घेऊ शकता (उदा. व्हीडियो कॉन्फरंसिंग). या तिन्ही कंपन्या कुठल्या ना कुठल्या स्वरुपात सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याला स्पर्श करतात. मग ते यूट्यूबच्या माध्यमातून असो, ओला-उबरच्या माध्यमातून असो किंवा मग डिजिटल क्लासरुमच्या माध्यमातून.\"\n\nनारायण म्हणतात की अशा परिस्थितीत भारतात एवढी मोठी लोकसंख्या आणि मार्केट यांचं मिश्रण असेल तर मोठ्या कंपन्यांना भारतात रस असणं स्वाभाविक आहे. \n\nइंटरनेटचा फैलाव आणि वाढती कमाई\n\nभारताच्या 130 कोटी लोकसंख्येपैकी जवळपास 1 अब्ज लोकांच्या ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही. यावर काम सुरू आहे. मात्र, अत्यंत धीम्या गतीने. आणि आपण याआधीही बघितलं आहे की प्लेअर मोठा असेल तर रेग्युलेशन दुबळंच ठरतं.\"\n\nमाधवनदेखील म्हणतात, \"डेटा कुठे आणि कसा ठेवायचा, यावर येणाऱ्या काळात रिलायंस जिओ आणि गुगल-फेसबुक-अॅमेझॉन यासारख्या कंपन्यांमध्ये वाद होऊ शकतो.\"\n\nमात्र, माधवन हेदेखील सांगतात की गोपनीयतेच्या नावाखाली येणाऱ्या काळात मार्केटमध्ये निर्बंध लागता कामा नये. कदाचित याचा अंदाज असल्यामुळेच या कंपन्यांचा हे सांगण्याचा प्रयत्न दिसतोय की या माहितीचा उपयोग ते केवळ जाहिरातींसाठी करतील. कुणाच्याही खाजगी आयुष्यात ढवळाढवळ करण्यासाठी नाही. \n\nप्रतिमा संगोपन\n\nगुगलसारखी मोठी कंपनी भारतात गुंतवणूक करताना आपण भारताकडे केवळ मार्केट म्हणून बघत नाही, असं दाखवण्याचाही त्यांचा प्रयत्न असू शकतो. \n\nमाधवन नारायण म्हणतात, \"आपण भारतात फक्त कमाई करण्यासाठी आलो आहोत, अशी आपली प्रतिमा असू नये, असं या कंपन्यांना वाटतं. आंतरराष्ट्रीय कंपन्या असल्या तरी त्यांना स्वतःची चांगली प्रतिमा इथलं सरकार आणि लोकांपर्यंत पोहोचवायची आहे. जेणेकरून राष्ट्रवादाच्या नावाखाली या कंपन्यांवर कसल्याच प्रकारची कुऱ्हाड कोसळू नये.\"\n\nशिवाय या कंपन्यांचा असाही प्रयत्न आहे की त्यांचं लक्ष केवळ ग्राहकांवर नाही. \n\nऋषी राज म्हणतात, \"या कंपन्यांचे अनेक प्रकल्प सरकारसोबतही असतात. त्यामुळे त्यांना सरकारला हे दाखवणंही गरजेचं असतं की एखाद्या कंपनीने गुंतवणूक केली तर आम्हीही मागे नाही. कारण तसं केलं नाही तर सरकारी प्रकल्पांचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत.\"\n\nकर वाचवण्याचा प्रयत्न आहे का?\n\nगुगल किंवा डिजिटल सेवा देणाऱ्या कंपन्यांवर कर लावण्याचा विचार जगभरात सुरू आहे. कारण या कंपन्या सर्च आणि जाहिरातींच्या माध्यमातून भरघोस कमाई करतात. त्यामुळे जाणकारांच्या मते भारतासारख्या देशात गुंतवणूक करण्यामागचा एक उद्देश हासुद्धा असू शकतो. \n\nमाधवन म्हणतात, \"या कंपन्या भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारात आल्यास नफ्यातला एक वाटा ते इथेच गुंतवू इच्छितील. यामुळे त्यांचा खर्च वाढेल. काम विस्तारेल आणि करही कमी भरावा लागेल.\"\n\nयात काळजीचं कारण तर नाही?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना माधवन म्हणतात की हे असं क्षेत्रं आहे जिथे घाईघाईत आरोप करणं योग्य ठरणार नाही. \n\nते म्हणतात, \"काळजीचं कारण नाही. पण चिंतन मात्र करायला हवं. घोटाळे तर भारतीय कंपन्यासुद्धा करतात. कर्ज घेऊन पळून जातात...."} {"inputs":"...ताणामुळे नव्याने प्रसाराचा अंदाज लावलाय, तर आणखी कुणी वेगवेगळे अंदाज लावतोय. काहीजण तर म्हणत आहेत की, व्हिएतनाम-चीन सीमेवरून जी मानवी तस्करी होते, त्यातून हा नव्याने विषाणू प्रसार झाला असावा.\n\nमात्र, यातील कुठलेच कारण ठोस असल्याला दुजोरा मिळाला नाहीय. \n\nराष्ट्रीय अभिमान\n\nज्या भागात महिन्याभरात रुग्ण सापडले नाहीत, तिथे कदाचित काही रुग्ण असूनही त्यांना शोधता आलं नसावं. त्यात लक्षणविरहित रुग्ण असल्यानं आणखी प्रसार झाला असावा. किंवा विलगीकरण कक्षेबाबत काही चुका झाल्या असाव्यात. म्हणजे, विलगीकरण कक्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांना आधीही काही ना काही आजार किंवा रोग होता. \n\nअनेक शहरात मास्क वापरणं बंधनकारक\n\nआता दा नांगममधील समुद्रकिनारे, रस्ते सर्व ओस पडलेत. लोक आता केवळ अन्न-धान्य खरेदीसाठीच घराबाहेर पडत आहेत. सर्व दुकानं बंद आहेत. कोरोनाविरोधात नव्याने लढाईस सर्वजण सज्ज झालेत. प्रत्येक नागरिकाची चाचणी केली जात आहे. प्रसार रोखण्यासाठी फिल्ड हॉस्पिटलची उभारणी केली गेलीय. \n\nव्हिएतनाममधील ज्या भागात रुग्ण आढळत नाहीत, त्या भागातील लोकांना पूर्णपणे मोकळीक आहे. \n\nराजधानी हनोईमध्ये बार किंवा इतर पार्लर वगैरे बंद करण्यात आले आहेत. आवश्यक त्या खबरदारी घेतल्या जात आहेत. हनोई, हो चि मिन्ह आणि इतर अनेक शहरांमध्ये सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरणं बंधनकारक करण्यात आलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तात की लोकांच्या हाती पैसा दिला तर ते खर्च करतील. सरतेशेवटी यातून वापर वाढेल. मात्र, हे उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी \"मजबूत धोरणं आणि त्यांना दृढनिश्चयाने लागू करण्याची गरज असेल.\"\n\nभारताच्या केंद्रीय बँकेचे प्रमुखपद स्वीकारण्यापूर्वी अर्थ सचिव म्हणून जबाबदारी सांभाळणारे डॉ. सुब्बाराव हेदेखील मान्य करतात की विद्यमान आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने पैसे खर्च करायला सुरुवात करावी. खाजगी वापर, गुंतवणूक आणि शुद्ध निर्यात हे वाढीचे इतर फॅक्टर्स आहेत. मात्र, सध्यातरी हे सर्व कठीण आहे. \n\nसोबतच ते हेद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचं आयुष्य बदलून टाकतील. हे आश्वासन पूर्ण न होणं त्यांचं अपयश मानलं पाहिजे.\"\n\nजागतिक आरोग्य संकट आणि त्यामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे रोजगार उपलब्ध करून देण्याच्या मार्गात कितीतरी मोठं आव्हान निर्माण झालं आहे. \n\nमात्र, नोकऱ्या येणार कुठून? या प्रश्नावर डॉ. सुब्बाराव म्हणाले, \"नोकऱ्या निर्माण करण्यासाठी भारताला मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्यामुळेच मेक इन इंडिया, मेक फॉर इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड ही सर्व महत्त्वाची धोरणात्मक उद्दिष्ट्यं आहेत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा."} {"inputs":"...तात लॉकडाऊन असल्याने तिथून अमेरिकेत माल येणं बंद झालंय. पुढचे काही दिवस हा माल मिळणार नाहीये. त्यामुळे पटेल ब्रदर्समधल्या वस्तू संपत आल्या आहेत. त्यामुळे पुढची सूचना मिळेपर्यंत ते बंद राहणार आहे.\n\nप्रश्न : लोक काळजी घेताहेत का?\n\nप्रसाद : हो. लोक काळजी घेत आहेत. परिसरात वावरताना लोक सॅनिटायझर वापरत आहेत. 90 टक्के लोक आता मास्कचा वापर करत आहेत. जनजागृती झाल्यामुळे हे बदल दिसत आहेत. पण, काहींना अजूनही असं वाटतंय, की आपल्याला काही होणार नाही. \n\nविशेषत: यंग जनरेशनला. 20 ते 35 वयोगटातल्या तरुणांचं कोर... उर्वरित लेख लिहा:","targets":"टकन घरी निघून येतो. गेल्या 4 मार्चपासून आम्ही दूध आणण्याव्यतिरिक्त घराखालीच उतरलो नाही आहोत. खाण्या-पिण्याचे त्यामुळे हाल होत आहेत. नाशवंत वस्तू आणण्यासाठी घराखाली उतरत नाही. त्यामुळे कधी डाळ-भात तर कधी मॅगीवर आम्ही दिवस काढतोय.\n\nप्रश्न: घरचे काळजीत आहेत का?\n\nप्रसाद : आम्ही 4 मित्र इथे एकत्र राहतोय. त्यामुळे आम्हा चौघांचे आई-बाबा काळजी करत आहेत आणि ते साहजिकही आहे. भारतातली परिस्थिती कशी आहे हे देखील ते सांगत आहेत. घरी असतो तर आई-बाबांसोबत राहिलो असतो, सेफ राहिलो असतो असंही वाटतंय. तिथेही परिस्थिती बिकट होत आहे. पण, घरी असतो तर सुरक्षित वाटलं असतं.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तात. \n\nयाचा अर्थ अनफिल्टर एअर कंडिशनर असलेल्या खोलीत हा विषाणू असेल तर तो त्या हवेत फार फार तर एक-दोन तास जिवंत राहू शकतो. हवा खेळती असेल तर हे डॉपलेट्स पृष्ठभागावर स्थिरावतात.\n\nमात्र, NIHने केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे की Sars-Cov-2 हा विषाणू कार्डबोर्डवर 24 तासांपर्यंत तर प्लॅस्टिक आणि स्टेनलेस स्टीलवर 2 ते 3 दिवस जिवंत राहू शकतो.\n\nयाचाच अर्थ हा विषाणू दारांच्या मुठी, प्लॅस्टिकचे टेबल, स्टेनलेस स्टीलची भांडी यांच्यावर एवढा काळ जिवंत राहू शकतो. या संशोधनात असंही आढळलं आहे की तांब्याचा पृष्ठभ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यामुळे एक गोष्ट मात्र नक्की हा विषाणू कुठल्या पृष्ठभागावर किती काळ जिवंत राहतो, याविषयीच बरंच संशोधन अजून सुरू आहे. पृष्ठभागानुसार तो 3 तासांपासून ते 3 दिवसांपर्यंत जिवंत राहू शकतो, असं आतापर्यंतच्या अभ्यासांमधून आढळून आलं आहे. या विषाणुवर तापमान आणि दमट हवामानाचाही परिणाम होतो. \n\nआणि म्हणूनच या विषाणुच्या जिवंत राहण्याची क्षमता बघता हात वारंवार स्वच्छ धुवणे आणि ज्या पृष्ठभागांना आपण वारंवार स्पर्श करतो, असे पृष्ठभाग ओळखून ते वारंवार निर्जंतूक करणे, याला पर्याय नाही. \n\nमनस्टर म्हणतात त्याप्रमाणे, \"हा विषाणू अनेक मार्गांनी संक्रमित होऊ शकतो.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तात. त्यामुळे या घोषणेचा संपूर्ण उद्योगावरच विपरित परिणाम होईल. \n\nत्यांनी कमी बजेट असलेलं देशांतर्गत पर्यटन वाढावं, असंही म्हटलं. \n\nत्यांनी पुनरुच्चार केलेला सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे व्यवसायात सरकारी हस्तक्षेप कमीत कमी करण्याचा. याविषयी बोलताना ते म्हणाले, \"व्यवसाय सुलभतेसाठी आपण शेकडो कायदे रद्द केले आहेत आणि यापुढेदेखील कायद्यात बदल केले जातील. यामुळे भारतात 'ईज ऑफ डुईंग बिझनेस'ला चालना मिळेल. जागतिक पातळीवर भारताचं स्थान उंचावले. शिवाय, 'ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स'मध्येही भारताचं क्रम उंच... उर्वरित लेख लिहा:","targets":"करायला हवा. \n\nयापूर्वी केलेल्या एका वक्तव्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. एक राष्ट्र, एक निवडणूक. मात्र, हे प्रत्यक्षात कसं उतरवणार, याविषयी ते एक शब्दही बोलले नाही. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातला तरुण आणि त्याच्या महत्त्वाकांक्षेविषयी सकारात्मक भाष्य केलं. ते म्हणाले, भारतीयांची महत्त्वाकांक्षा खूप वाढली आहे. त्यांच्या सरकारकडून बऱ्याच अपेक्षा आहेत आणि त्या फोल ठरणार नाहीत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तात. या हॅशटॅगला धरून अनेक लोक ट्वीट करत असतात किंवा फेसबुक, इन्स्टाग्रामवर आपले मत मांडत असतात.\n\nसायबर एक्सपर्ट अनय जोगळेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"सेलिब्रिटींनी केलेले ट्वीट्स हे त्यांचे वैयक्तिक मत आहे. कोणीही ट्वीट करण्यास सांगितले असले तरी ट्वीट करण्याचा निर्णय त्यांचा असल्याने याबाबत आक्षेप असू शकत नाही. सत्ता हातात असल्याने चौकशीचा निर्णय होऊ शकतो पण गुन्ह्याची नोंद करता येणार नाही.\"\n\n\"ट्विटर ही अमेरिकन संस्था आहे. पण ट्वीट भारतीय नियमांनुसार बेकायदेशीर असल्यास त्याची चौकश... उर्वरित लेख लिहा:","targets":"न नाही. तंत्रज्ञानाच्यादृष्टीने हे सहज शक्य आहे. आपला अजेंडा किंवा मत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचण्यासाठी तसंच जनमत तयार करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर जगभरात केला जातो. अशा ट्वीट्समध्ये आक्षेपार्ह भाषा नसल्यास केवळ एकसमान ट्वीट केले म्हणून कारवाई करता येत नाही,\" असे अनय जोगळेकर यांनी सांगितले.\n\nसिंक्रोनाईज किंवा डॉट्स प्रणाली वापरून एकसमान ट्वीट किंवा पोस्ट केल्यास गुन्हा दाखल होऊ शकतो का?\n\nयाबाबत बोलताना सायबरतज्ज्ञ प्रशांत माळी सांगतात, \"तंत्रज्ञान वापरून शेकडो ट्विट करणे हा गुन्हा नाही. पण असे सर्व ट्विट कायद्याच्या चौकटीत राहूनच करता येतील. आक्षेपार्ह ट्वीट कॉपी-पेस्ट केल्यास मूळ ट्विट करणारा आणि कॉपी करणारा अशा सगळ्यांवर कारवाई करण्याची तरतूद सायबर कायद्यात आहे.\"\n\nसेलिब्रिटींच्या ट्वीट्सची चौकशी हा राजकीय निर्णय?\n\n\"दबावाखाली येऊन ट्वीट केले असले तरी दबाव टाकणाऱ्यावर कारवाई होऊ शकते. पण ज्यांनी ट्वीट केले आहे त्यांच्यावर कारवाई होऊ शकत नाही.\" असं प्रशांत माळी सांगतात.\n\n\"भारतरत्नांनी केलेल्या ट्वीट्सची चौकशी करत असताना महाविकास आघाडी सरकारचा महाराष्ट्र धर्म कुठे गेला?\" असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. \n\nभाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकार पोलीस यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचाही आरोप केला आहे.\n\n\"भारतरत्नांची चौकशी करण्याचा आदेश देणं म्हणजे पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. ज्यांचे आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेले त्या काँग्रेसला सगळेच दबावाखाली आहेत असे वाटणे स्वाभाविक आहे. पण ही बालिश मागणी गृहमंत्र्यांनी पूर्ण करणे हे दुर्देव आहे,\" अशी प्रतिक्रिया केशव उपाध्ये यांनी दिली.\n\nदुसऱ्या बाजूला काँग्रेसने सेलिब्रिटींची चौकशी करा अशी मागणी केली नसल्याचा खुलासा केला आहे.\n\n\"आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली आहे. सेलिब्रिटींच्या नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपापासून सुरक्षा मिळावी ही आमची मागणी आहे. देशपातळीवर भाजपकडून लोकशाही मानकं पायदळी तुडवली जात आहेत,\" असे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.\n\nसेलिब्रिटींचे ट्विट्स आणि काँग्रेसचा आरोप या सर्व प्रकरणात आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. त्यामुळे चौकशीचा निर्णय हा राजकारणाचा भाग आहे का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.\n\nज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सांगतात, \"हा राजकीय निर्णय आहे याबाबत काहीच शंका..."} {"inputs":"...ताना ठीक 12 वाजून 23 मिनिटांनी गाडी काँक्रिटच्या खांबाला जाऊन धडकली. \n\nडायना यांच्या गाडीचा झालेला चक्काचूर\n\nया धडकेपूर्वी काही क्षण आधीच डोडी यांचे अंगरक्षक ट्रेव्हर रीस जोन्स यांनी सीटबेल्ट लावला होता. त्या गाडीतल्या चारपैकी तेच फक्त जिवंत राहिले. एका प्रत्यक्षदर्शीने बीबीसीशी बोलताना सांगितलं की, आम्ही सेन नदीच्या किनारी होतो. तेवढ्यात एका जोराचा आवाज आला. कोणीतरी जवळून बंदुकीचं फायरिंग करतंय असा तो आवाज होता. तेवढ्यात गाडीचे टायर जमिनीला जोराने घासत गेल्याचा आवाज आला. \n\nदुसऱ्या एका व्यक्तीने... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सीपीआर देणारे पॅरामेडिक झेवियर गुरमिलॉन यांनी सांगितलं की, डायना यांच्या शरीरावर रक्ताचा एकही थेंब नव्हता. \n\nसीपीआर देत असताना या महिला कोण आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. त्यांच्या हृदयाला आराम पडावा म्हणून त्यांनी उपचार केले, त्यांना थोडं बरं वाटू लागलं. रुग्णवाहिकेत त्यांना झोपवण्यात आलं तेव्हा त्यांचा श्वास सुरू होता. मला असं वाटलेलं की त्या यातून नक्की वाचतील. \n\nवाटेत डायना यांची प्रकृती ढासळल्याने रुग्णवाहिका थांबवून उपचार करण्यात आले. रुग्णालयात त्यांना श्वासोच्छवास करण्याकरता कृत्रिम उपकरण बसवण्यात आलं. \n\nरुग्णवाहिका कमी वेगाने आणण्यात आली याचं कारण रुग्णवाहिकेचं सारथ्य करणारे मायकेल मेसेबियू यांनी सांगितलं. डायना यांचा रक्तदाब खूप खाली गेला होता. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते. \n\nदरम्यान चार वाजेपर्यंत डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली मात्र ते लेडी डायना यांचा जीव वाचवू शकले नाहीत.\n\nलंडनमध्ये डायना यांचे बटलर पॉल बरेल तसंच डायना यांची मैत्रीण ल्युसिया फ्लेचा डे लीमा यांना दूरध्वनी करून अपघाताविषयी कळवण्यात आलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या चीफ ऑफ प्रोटोकॉल यांनी दूरध्वनी करून लीमा यांना कळवलं. \n\nपॉल बरेल मिळेल ते विमान पकडून पोहोचले. अ रॉयल ड्युटी पुस्तकात ते लिहितात, 'डायना यांच्या अपार्टमेंटमध्ये मागून प्रवेश केला. तिथली शांतता काळजाला घर करणारी होती. मी त्यांच्या टेबलाजवळ पोहोचलो. तीन छोट्या घड्याळांची टिकटिक सुरू होती. \n\nडझनभर पेन्सिली होत्या. पत्रात लिहायच्या शब्दांची यादी होती. इंग्रजी भाषेतील स्पेलिंग मोठ्या प्रमाणावर येत नाहीत हे त्यांनी कधी लपवलं नाही. त्यानंतर मला दिसल्या जपमाळा. मदर तेरेसा यांनी त्यांना या जपमाळा दिल्या होत्या. जिझसची छोटी मूर्तीही होती. \n\nडायना आणि प्रिन्स चार्ल्स\n\nया वस्तू मी ताब्यात घेतल्या. त्या टेबलवर डायना यांचं आवडतं फाऊबर्ग24 परफ्युमची अर्धी बाटली होती. पेंटीन हेअरस्प्रे, कॉटन बड्सने भरलेला ग्लास, अनेक लिपस्टिक्स होत्या. अपघातानंतर डायना यांचे कपडे खराब अवस्थेत असतील हे मला लक्षात आलं. आपण अशा स्थितीत दिसणं त्यांना कदापि आवडणार नाही हे लक्षात आलं. मी राजदूतांच्या पत्नी सिल्व्हिया यांच्याशी बोललो. त्या मला वॉर्डरोबच्या दिशेने घेऊन गेल्या. त्या म्हणाल्या, यातला जो ड्रेस तुम्हाला योग्य वाटेल तो तुम्ही घेऊन जा. काळ्या रंगाचा ड्रेस, हिलवाल्या चपला..."} {"inputs":"...ताना बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनी मुस्लिमांना एक विशिष्ट पक्षाला मत न देण्याचं आवाहन केलं. \"तुम्ही सपा-बसपाच्या महागठबंधनला मतदान करा आणि काँग्रेसला मुस्लिम मतांमध्ये फूट पाडू देऊ नका,\" असं त्या म्हणाल्या होत्या.\n\nत्यानंतर मायावतींवर दोन दिवस प्रचारबंदी आणण्यात आली. तेव्हा आयोग घटनाबाह्य पद्धतीने वागत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. \n\n6. 'चौकीदार चोर है'\n\nकाँग्रेस पक्षाचा तर संपूर्ण प्रचार या एका घोषणेभोवती फिरतोय. राहुल गांधींच्या प्रत्येक सभेत ही घोषणा दिली जाते. मात्र \"आता तर रफ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं करण्याच्या आणि नंतर ते मागे घेण्याच्या मागे भीती असते ती आचारसंहितेची. मात्र शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी थेट आचारसंहितेलाच आव्हान दिलं होतं.\n\n14 एप्रिलला दिलेल्या एका भाषणात ते म्हणाले होते, \"कायदा गेला चुलीत, आम्हीही पाहून घेऊन आचारसंहितेचं. मनातलं ओठावर आलं नाही तर आमची घुसमट होते.\"\n\nया सर्व वक्तव्यांची निवडणूक आयोगाने वेळोवेळी दखल घेतली असून अनेक नेत्यांवर दोन ते तीन दिवस प्रचारबंदी आणली. नेत्यांची जीभ घसरण्याचे प्रकार जुने नाहीत. मात्र सध्याच्या डिजिटल युगात अशा प्रकारे जीभ घसरली तर त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\nनारायण राणे यांच्या आत्मचरित्रात कुणाकुणाची 'पोलखोल'?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ताना या कार्डधारकांना योजनेचा किती फायदा होत आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सिकरचे सुभाषचंद.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nदेशाच्या कानाकोपऱ्यातून कोरोनावर उपचार करण्यासाठी लोकांनी आपली घरे, जमीन आणि दागिने विकण्याच्या अनेक कहाण्या समोर येत आहेत. पण ज्यांच्याकडे विकण्यासाठी काहीच नाही अशांना हे कार्ड उययोगी ठरेल याचा गाजावाजा करताना केंद्र सरकार थकत नाही.\n\nगेल्या वर्षीही असाच दावा करत मे महिन्यात या योजनेचा उपयोग 1 कोटी लोकांना झाला हे सांगत उत्सव साजरा करण्यात आला. पण कोव्हिडची लागण झालेल्या लोकांवर उपचार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाठविण्यात आली होती.\"\n\nअशी शक्यता नाकारता येत नाही की सुभाषचंद यांना असा संदेश मिळाला असेल पण कदाचित ते संदेशातील लिंक उघडू शकणार नाहीत आणि आयुष्मान भारत- पीएमजेएवाय अंतर्गत कोणत्या खासगी रुग्णालयांवर उपचार केले जातील हे पाहू शकणार नाहीत.\n\nसीतारामपुरा ग्राम पंचायत- प्रातिनिधिक फोटो\n\nही झाली राजस्थानची परिस्थिती. आता पाहूयात इतर ठिकाणी ही योजना प्रत्यक्षात प्रभावी ठरत आहे का? \n\nखेड्यांमध्ये कोरोना आणि आयुष्मानचे फायदे\n\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका आता खेड्यांपर्यंतही पोहचला आहे असं आकडेवारीवरून स्पष्ट दिसतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही असं सांगितलं आहे. महत्त्वाचे म्हणजे खेड्यातच आहेत या योजनेचे सर्वाधिक कार्डधारक. \n\nमार्चच्या सुरुवातीला, दुसऱ्या लाटेचा परिणाम दिसत असताना 38 टक्के नवीन केसेस अशा जिल्ह्यातून समोर येत होते ज्याठिकाणची 60 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. एप्रिल महिन्यापर्यंत ही आकडेवारी 48 टक्क्यांपर्यंत पोहोचली. \n\nआतापर्यंत या योजनेअंतर्गत सुमारे 15 कोटी 88 लाख कार्ड तयार करण्यात आली असून, त्यातील बहुतेक लोक ग्रामीण भागात राहतात. आयुष्मान भारतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल अग्रवाल यांच्या मते, गेल्या वर्षभरात: \n\nआयुष्मान भारतच्या ट्विटर हँडलवरून ट्विट केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. आयुष्मान भारतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विपुल अग्रवाल यांच्या माहितीवर आधारित आहे.\n\nही आकडेवारी अधिक सविस्तर पद्धतीने समजून घेण्यासाठी बीबीसीने आयुष्मान भारतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपुल अग्रवाल आणि आयुष्मान भारतचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एस. शर्मा यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.\n\nत्यामुळे आयुष्मान भारत-पीएमजेएवायअंतर्गत खर्च झालेल्या 12 कोटी रुपयांमध्ये कोणत्या राज्याचा वाटा किती आहे? याची आकडेवारी मिळू शकली नाही.\n\nकोरोनाच्या साथीच्या काळात आयुष्मान भारत- पीएमजेएवायची ही आकडेवारी कुठे आहे? हे समजून घेण्यासाठी भारताचा कोरोना आलेखही समजून घेणे आवश्यक आहे.\n\nआकडेवारी कशी समजून घ्यायची?\n\nसर्वप्रथम, हे जाणून घेणे महत्वाचे आहे की सध्या भारतात दोन कोटी लोक कोरोनामधून बरे झाले आहेत आणि अॅक्टिव्ह केसेस 40 लाख आहेत. याचा अर्थ भारतात आतापर्यंत एकूण कोरोना रुग्णसंख्या 2 कोटी 40 एवढी आहे. \n\nभारत सरकारच्या म्हणण्यानुसार, 80-90 टक्के रुग्ण..."} {"inputs":"...ताना योग्य पद्धत अवलंबली नाही, असं या पत्रात सांगण्यात आलं आहे. माझे पती अर्णब गोस्वामी बुधवारी (11 नोव्हेंबरला) सातवी रात्र जेलमध्ये काढणार आहेत. संविधानाने त्यांना दिलेल्या अधिकारांच उल्लंघन होत आहे,\" असं साम्याब्रता गोस्वामी यांनी त्या पत्रात म्हटलंय. \n\n\"माझे पती ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांना मारहाण करण्यात आली. त्यांना 4 नोव्हेंबर 2020 ला अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना वकीलांशी भेटू दिलं नाही. त्यांना तळोजा जेलमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आहे,\" असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. \n\nदरम्यान, गोस्वामी यांना गुरुवारी (5 नोव्हेंबर) अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं. पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. मात्र, कोर्टाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यासंबंधीच्या आपल्या 11 पानी ऑर्डरमध्ये न्यायालयाने काही कारणं दिली आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ताला आग लावली आणि ती आग झपाट्याने पसरत पसरत किल्ल्याच्या भिंतीकडे जाऊ लागली. धुरामुळे पठाण किल्ल्याच्या जवळ पोहोचले. पण शीख त्यांच्यावर नेमका हल्ला करू लागले त्यामुळे त्यांना त्या ठिकाणाहून बाजूला व्हावं लागलं. \n\nदरम्यान, शिखांपैकी अनेक जण जखमी होऊ लागले होते. बुटा सिंह आणि सुंदर सिंह यांना वीरमरण प्राप्त झालं होतं. \n\nगोळ्या जपून वापरण्याचे आदेश \n\nसिग्नल मॅन गुरमुख सिंह सातत्याने कर्नल हॉटन यांना सांकेतिक भाषेत सांगत होते की पठाण आणखी एक हल्ला करू शकतात आणि आमच्याजवळच्या गोळ्या संपत आल्या. कर्नल... उर्वरित लेख लिहा:","targets":"डर मेजर दे वोए यांनी हा प्रकार पाहिला आणि त्यांनी सिग्नल पाठवलं. पण सिग्नलमॅन गुरूमुख सिंह हे लॉकहार्ट यांचे सिग्नल समजून घेण्यात व्यग्र होते. त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही की आणखी कुणी आपल्याला सिग्नल पाठवतोय. \n\nमदत पाठवण्याचे प्रयत्न निष्फळ \n\nलान्स नायक चांद सिंग यांच्यासोबत मुख्य ब्लॉकमध्ये लढत असलेले साहिब सिंग, जीवन सिंग आणि दया सिंग मारले गेले. पण चांद सिंग हे जिवंत होते. ईशेर सिंग आणि त्यांच्याबरोबर लढणारे साथीदार यांनी आपल्या जागा सोडल्या आणि ते मुख्य ब्लॉकमध्ये आले. ईशेर सिंग यांनी आदेश दिला की सैनिकांनी आपल्या रायफलींना संगिनी जोडा. जो पठाण आत आला त्याच्यावर निशाणा साधला गेला किंवा त्याला संगिनीने मारण्यात आलं. \n\nलेफ्टनंट क्रॅस्टर, लेफ्टनंट ब्राऊन, लेफ्टनंट वॅन सोमेर (उभे, उजवीकडून डावीकडे), लेफ्टनंट मन, कॅप्टन कुस्टेंस, लेफ्टनंट कर्नल जॉन हॉटन, मेजर डेस वोएवस, कॅप्टन सर्ले कॅप्टन सर्जन प्राल, लेफ्टनंट टर्निंग (बसलेले, उजवीकडून डावीकडे)\n\nपण बाहेर कुणीच रक्षण करण्यासाठी नसल्यामुळे काही अफगाणी सैनिक बांबूच्या शिड्यांनी किल्ला चढून वर आले. अमरिंदर सिंग लिहितात की, या भागात अनेक पठाण घुसलेले असून देखील लेफ्टनंट मन आणि कर्नल हॉटन यांनी पुन्हा एकदा 78 सैनिकांच्या साहाय्याने हल्ला करण्यास सुरुवात केली. सारागढीतल्या शीख साथीदारांना याचा फायदा होईल असं त्यांना वाटत होतं. निदान पठाणांचं लक्ष विचलित तरी व्हावं अशी त्यांची योजना होती. \n\nइंग्रजी अधिकाऱ्यांसह भारतीय सैनिक\n\nजेव्हा हे 78 सैनिक 500 मीटर दूर होते तेव्हा त्यांनी पाहिलं की पठाणांनी किल्ल्याच्या भिंतीवरून उड्या मारून आत शिरत आहेत. एका दरवाजाला आग लागलेली आहे. हॉटन यांना अंदाज आला की सारागढी आता आपल्या हातून गेलं आहे. \n\nगुरुमुख सिंग यांचा शेवटचा संदेश \n\nयाचवेळी सिग्नलची व्यवस्था पाहणाऱ्या गुरुमुख सिंग यांनी शेवटचा संदेश पाठवला की पठाण मुख्य ब्लॉक पर्यंत पोहोचले आहेत. हे संदेश देणं थांबवून हातात रायफल घेण्याची परवानगी देण्यात यावी असं ते म्हणाले. कर्नलने त्यांना परवानगी दिली. \n\nगुरुमुख सिंग यांनी आपल्या हेलिओला एका बाजूला ठेवलं आणि रायफल उचलून ते मुख्य ब्लॉककडे गेले. तिथं त्यांचे काही साथीदार लढत होते. तिथं ते पोहोचले. पठाणांनी बनवलेल्या भगदाडाजवळच काही पठाणांची प्रेतं पडलेली दिसत होती. \n\nशेवटी नायक लाल सिंग, गुरुमुख सिंग आणि एक असैनिक सहकारी वाचले...."} {"inputs":"...तिशा हे सहा वर्षांपूर्वी फेसबुकवर भेटले.\n\nप्रेमने एका मुलीच्या रूपातच कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. कॉलेजच्या दिवसांमध्ये एका अपघातात प्रेम जखमी झाला आणि त्याला पुढचं शिक्षण सोडावं लागलं.\n\n2012मध्ये प्रेम लिंग परिवर्तनची माहिती घेण्यासाठी चेन्नईला आला होता. त्यावेळेस तो प्रीतिशा आणि तिच्या मित्रांबरोबर राहिला होता. तोपर्यंत प्रेम हा एक मुलगाच होता.\n\nही त्या दोघांची पहिलीच भेट होती आणि त्यानंतर दोघं एकमेकांचे चांगले मित्रही झाले. यादरम्यान तो प्रीतिशाकडे दोन-तीन दिवस थांबलाही होता. त्याचदरम्यान त्याने... उर्वरित लेख लिहा:","targets":"क आम्हाला त्रास देत असतात. आमचे शेजारी आम्हाला इथून निघून जाण्याविषयी बोलत असतात. पण आमचे घरमालक आमची समजूत काढतात आणि आम्हाला पाठिंबाही देतात. त्यामुळेच आम्ही या घरात राहत आहोत.\"\n\nदोघांना आर्थिक समस्येलाही तोंड द्यावं लागत आहे. प्रेम एका शोरूममध्ये काम करत होता. पण तिथं त्याला तासन तास उभं रहावं लागायचं. काही दिवसांनी त्याने ते काम सोडून दिलं. आता काही महिन्यांपासून त्याच्या हाती काम नसून नवीन नोकरी शोधतोय.\n\nप्रीतिशाने बीबीसीला सांगितलं, \"मी प्रेमला त्याचं अर्धवट शिक्षण पूर्ण करायला लावेन. किमान कॉरस्पाँडंसने तरी शिक्षण पूर्ण व्हावं.\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ती इतकी गंभीर होती, की त्यांनी लगेचच मुलुंडला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला. \n\nमाझ्यावर सहा शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. \n\nतो जीवाणू माझ्या पचनसंस्थेत पसरला होता. आतड्यातून तो जठरात दाखल झाला होता आणि पसरतच होता. \n\nदोन महिने हॉस्पिटलमध्ये मला अन्नाचा कणही खाता आला नाही. मला कधीकधी केवळ थोडं पाणी पिण्याची मुभा होती. \n\nमाझं वजन 25 किलोंनी कमी झाली. माझे केस गळून टक्कल पडलं. \n\nमाझ्या 24व्या वाढदिवसानंतर दोनच दिवसांनी मला काही ऐकू येईनासं झालं. एका इंजेक्शनच्या, क्वचितच होणाऱ्या साईड इफ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क साधतात आणि त्यांचे प्रश्न विचारतात. \n\nमी त्यांच्याशी बोलते, त्यांना माहिती देते आणि समुपदेशनही करते. असा आधार मला मी आजारी असताना मिळाला नव्हता. \n\nआता बाकीच्यांना ते सहन करावं लागू नये असं मला वाटतं. \n\nमाझे डॉक्टर्स चांगले होते, पण अनेकदा असे वैयक्तिक प्रश्न असतात जे तुम्ही त्यांना विचारू शकत नाही. \n\nकुटुंबीयांचं भक्कम पाठबळ असलं, तरी रुग्णासाठी हे सगळंच कठीण असतं. व्यवस्थेकडूनही फारसा आधार मिळत नाही. \n\nजगात सर्वांत जास्त क्षयरोगाचे रुग्ण भारतात आढळतात आणि मुंबई शहर या रोगाचा 'हॉटस्पॉट' बनलं आहे. क्षयरोग इथं नियंत्रणाबाहेर चालला आहे. \n\nसरकारनं प्रयत्न वाढवले आहेत, पण जीवाणूंचा प्रसार आपण कल्पनाही करू शकणार नाही इतक्या वेगानं होतो आहे. \n\nमला वाटतं, रोगाच्या लक्षणांमधला फरक चटकन न समजल्यानं हे होत असावं. \n\nआधी याविषयी जागरुकता असती, तर माझ्या आजाराचं निदान लवकर झालं असतं आणि सुरुवातीलाच उपचार झाले असते तर मला एवढं सगळं सहनही करावं लागलं नसतं. \n\nक्षयरोगावरील उपचार आणि औषधांचा खर्चही जास्त आहे. अनेकांना सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणं पसंत नसतं आणि खासगी हॉस्पिटलचा खर्च परवडणारा नसतो.\n\nशेवटी तुम्हाला स्वतःला लढावंच लागत. हे कठीण जाईल, पण तुम्ही त्यातून बाहेर पडाल तेव्हा आणखी कणखर व्हाल. \n\nक्षयरोग झाला म्हणजे आयुष्य संपत नाही. \n\nक्षयरोग आणि भारत \n\nवर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं 2017साली प्रकाशित झालेल्या अहवालानुसार जगभरात क्षयरोग हे मृत्यूचं नववं सर्वांत मोठं कारण आहे. \n\nएकाच जीवाणू किंवा विषाणूच्या संसर्गामुळं होणाऱ्या मृत्यूंमध्ये टीबीनं होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. \n\nकेवळ क्षयरोगानं होणाऱ्या मृत्यूंपैकी सुमारे 33 टक्के मृत्यू भारतात नोंदवले जातात.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2025पर्यंत भारताला टीबीमुक्त करण्याचं आश्वासन देत 2017 साली बजेटमध्ये 525 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची तरतूद केली होती. \n\nमुंबईत 46 हजार रुग्ण\n\nजगभरात टीबीमुळं दरवर्षी 14 लाख व्यक्तींचा मृत्यू होतो. त्यातील 4.8 लाख भारतातले आहेत. \n\n2017मध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक म्हणजे 2,60,572 क्षयरोगाचे रुग्ण नोंदवण्यात आले. तर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 1,22,172 रुग्णांची नोंद झाली. ही आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधली आहे, अशी माहिती RNTCP (Revised National TB Controal Programme) 2017 या अहवालात देण्यात आली आहे. \n\nराज्याच्या क्षयरोग विभागाचे..."} {"inputs":"...ती जणांचा मृत्यू झाला, याची अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र, स्थानिक प्रशासन, कार्यकर्ते आणि अभ्यासकांच्या अंदाजानुसार या लढ्यात सामान्य नागरिक,अतिरेकी आणि सैन्य दल मिळून जवळपास 50,000 जणांचा मृत्यू झालाय. \n\nस्थानिक मानवाधिकार कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लष्कराने केलेले हवाई हल्ले आणि जमिनीवरच्या कारवाईत मोठ्या संख्येने सामान्य नागरिक ठार झाले. आपल्या दाव्याची सत्यता सिद्ध करण्यासाठी ते व्हिडियो आणि डॉक्युमेंट्री तयार करत आहेत. \n\nस्थानिकांच्या हक्कांसाठी चळवळ\n\nया कार्यकर्त्यांना प्रभावशाली नव... उर्वरित लेख लिहा:","targets":"कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेन याला आसरा दिला होता. मात्र, हल्ल्यानंतर लादेनला अफगाणिस्तानातून पोबारा करावा लागला. \n\n1996 साली तालिबान्यांनी अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा मिळवला. त्यावेळी या सत्तेला मान्यता देणाऱ्या तीन राष्ट्रांपैकी एक राष्ट्र होतं पाकिस्तान. अफगाणिस्तानातला भारताचा प्रभाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचललं होतं. \n\nतालिबानी कट्टरपंथीय गटांचं गुपित तळ\n\nअनेक दशकं पाकिस्तान सैन्य मदतीसाठी अमेरिकेवर अवलंबून होता. शिवाय, पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ 'दहशतवादविरोधी लढ्यात' अमेरिकेच्या सोबत होते. मात्र, त्याचवेळी पाकिस्तानच्या सरकारने तालिबान्यांना पाकिस्तानातल्या उत्तर आणि दक्षिण वझिरीस्तान या अंशतः स्वायत्त अशा आदिवासीबहुल भागात आपलं बस्तान बसवू दिलं. \n\nमात्र, अफगाण तालिबानने एकट्याने सीमा ओलांडली नाही. त्यांच्यासोबत इतर कट्टरपंथीय गटांचे अतिरेकीही पाकिस्तानातल्या आदिवासीबहुल भागात शिरले. यातल्या काहींचं तर पाकिस्तानशी कट्टर वैर होतं. \n\n वैश्विक प्रसाराची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या या जिहादींनी वझिरीस्तानातून हल्ले करायला सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानने या इस्लामिक कट्टरपंथीयांविरोधात अधिक कठोर कारवाई करावी, यासाठी अमेरिकेने पाकिस्तानवर दबाव टाकायला सुरुवात केली. \n\nसुरक्षा विशेषज्ज्ञ आणि Military Inc: Inside Pakistan's Military Economy या पुस्तकाच्या लेखिका आयशा सिद्दीक सांगतात, की अशात हिंसाचार वाढला आणि या युद्धात आपण अडकल्याचं पाकिस्तानला वाटू लागलं. एकीकडे कट्टरपंथीयांवर कारवाईसाठी दबाव होता. तर दुसरीकडे अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीचा हव्यास. \n\n2014मध्ये पाकिस्तानने उत्तर वझिरीस्तानमध्ये नवीन मोहीम उघडली. या मोहिमेमुळे दहशतवादी गट आणि त्यांच्या ठिकाणांवर दबाव वाढला. परिणामी देशातल्या इतर भागात होणारे हल्ले कमी झाले. \n\n'तालिबान आणि लष्कराच्या कामात फरक नाही.'\n\n2001मध्ये जेव्हा तालिबान्यांनी डोंगराळ भागात प्रवेश केला तेव्हा स्थानिकांच्या मनात साशंकता होती. तरीही त्यांनी तालिबान्यांचं स्वागतच केलं. मात्र, काही दिवसातच त्यांचा भ्रमनिरास झाला. तालिबान्यांनी आपले कठोर धार्मिक नियम स्थानिकांवर लादायला सुरुवात केली. \n\nसुरुवातीला मोठ्या संख्येने स्थानिक तरूण तालिबान्यांच्या सशस्त्र गटात सामील झाले. याचा परिणाम असा झाला की कट्टरपंथीयांच्या नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या..."} {"inputs":"...ती त्यांच्या मृत्यूच्या एक महिन्याआधी. त्यावेळी ते मला म्हणाले, \"उन्होंने हमे कही का नहीं छोडा.\" \n\nमुफ्ती मोहम्मद सईद यांनी भाजपबरोबरच्या युतीचं समर्थन केलं होतं.\n\nत्यांच्या अंत्ययात्रेला 3,000 लोक होते. त्यातील 2,000 सरकारी कर्मचारी होते. त्याचवेळी एका जहालवाद्याच्या अंत्ययात्रेला 50 हजार लोक होते. \n\nभाजपला असं वाटतं की PDPच्या काळात हिंसाचार वाढला. काश्मीर प्रश्न हा काही राज्य सरकारचा प्रश्न नाही. तो केंद्र सरकारच्या धोरणांवर अवलंबून असलेला प्रश्न आहे. आता काश्मीरमधील जी परिस्थिती आहे, त्यातील... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्मिरियत आणि जम्मुरियत' हा जो विचार मांडला होता, त्याला पुढं न्यायचं असं यात म्हटलं होतं. \n\nरमजान शस्त्रसंधी वाढवण्यात यावी, असं मेहबुबा मुफ्ती यांची भूमिका होती.\n\nपण तशी वाटचाल झाली नाही. बुरहान वाणी मारला गेल्यानंतर हिंसाचार वाढला. दोन्ही पक्षात मतभेद होते. कठुआ प्रकरणात दोन्ही पक्षातील मतभेद पुढे आले होते. सगळ्या स्टेकहोल्डर्सशी चर्चा करणं, हे Agenda for Alliance मध्ये असताना ते कधीच झालं नाही. \n\nकाश्मीरचा प्रश्न हा कायदा सुव्यवस्थेचा नाही तर तो राजकीय प्रश्न आहे. तो राजकीय मार्गानेच सोडवला पाहिजे.\n\nमुख्यमंत्री असताना ओमर अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्ती यांची भूमिका होती की ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही वर्षांत जहालवादी कारवाया झालेल्या नाहीत, तिथून Armed Forces (Special Powers) Act, (AFSPA) मागे घेतला जावा. पण ते भाजपला मान्य नव्हतं. किमान प्रतिकात्मक म्हणून तरी हा कायदा मागे घ्यायला हवा होता. त्यावरूनही मतभेद निर्माण झाले होते. \n\nआता जी काही परिस्थिती निर्माण होईल ती काश्मीरसाठी योग्य नाही. दीर्घकाळासाठी काही साध्य करायचं असेल तर काही कृतीही करावी लागेल. आता जी काश्मीरमध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला PDP आणि भाजप दोघेही जबाबदार आहेत. \n\nराम माधव यांनी शुजात बुखारी यांचं उदाहरण देत Freedom for Press ही राहिलेलं नाही, असं म्हटलं आहे. CRPFच्या गाडीखाली चिरडलेल्या युवकाचा फोटो बुखारी यांनी ट्वीट केला होता. त्यावर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं.\n\nयातून हेच दिसतं की शुजात बुखारी यांच्याविरोधात मुस्लीम धर्मांध शक्तीही होत्या आणि हिंदू धर्मांध शक्तीही होत्या. शुजात यांची भूमिका शांततेची आणि धर्मनिरपेक्षतेची होती. राम माधव त्यांचा उल्लेख करतात ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. या सरकारचा 'Agenda for Alliance'ची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक म्हणजे राम माधव होते. हे लोकशाहीसाठी आणि काश्मीरच्या शांततेसाठी योग्य नाही. आणि देशासाठीही योग्य नाही. \n\nशब्दांकन - मोहसीन मुल्ला, बीबीसी मराठी प्रतिनिधी\n\n(लेखात दिलेली मतं तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ती मुलं अजून मोठी झालेली नाहीत. \n\nकेस विकण्याच्या तीन महिने आधी काम करत असताना त्या आजारी पडत. त्यामुळे त्यांना अपेक्षित पैसे मिळू शकले नाहीत. \n\nमी जड विटा घेऊन जाण्याचं काम करू शकत नसे. अंगात ताप असल्यामुळे बहुतांश दिवस मी घरीच काढले असं त्यांनी सांगितलं. \n\nकर्जाचा वाढता डोंगर\n\nप्रेमा यांच्यावरचा कर्जाचा बोजा वाढला. पतसंस्थांनी कर्जाचा हप्ता चुकवण्यासाठी तगादा लावला तेव्हा त्यांचं नैराश्य वाढलं. \n\nप्रेमा निरक्षर आहेत आणि त्यांना मदत होऊ शकेल अशा सरकारी योजनांची त्यांना माहिती नाही. \n\nदेशातल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला यांचे मित्र प्रभू यांनी प्रेमा यांना अन्नधान्य विकत घेण्यासाठी पैसे दिले. बाला यांनी घडलेला प्रसंग सोशल मीडियावर शेअर केला. \n\nएका दिवसाच्या आत 1 लाख 20 हजार रुपये जमा झाले. प्रेमा यांना मी हे सांगितलं तेव्हा त्यांना प्रचंड आनंद झाला. या पैशातून कर्जाची रक्कम फिटेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. \n\nप्रेमा यांच्या विनंतीनंतर निधीउभारणीचा प्रयत्न थांबवण्यात आला. \n\nकामावर परतेन आणि उरलेल्या पैशाची परतफेड करेन असं प्रेमा यांनी सांगितलं.\n\nत्यांना विविध पतदारांना प्रत्येकी 700 रुपये द्यायचे आहेत. जिल्हा प्रशासनाने मध्यस्थी करत प्रेमा यांना मदताची तयारी दर्शवली आहे. दूधविक्रीसंदर्भात कामाचं कंत्राट मिळवून देण्याचं आश्वासन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. \n\nप्रेमा यांची कहाणी एकमेव नाही. भारताच्या आर्थिक विकासाबाबत चर्चा सुरू असतानाच लक्षावधी लोकांना दररोजच्या जेवणाची भ्रांत आहे. \n\nवर्ल्ड बँकेनुसार, जगातील सगळ्यांत गरीब माणसं असणाऱ्या देशांच्या यादीत भारताचा क्रमांक दुसरा आहे. नायजेरिया पहिल्या क्रमांकावर आहे. \n\nप्रेमा यांना चार जणांचं कुटुंब चालवायचं आहे. गरिबातल्या गरीब व्यक्तींमध्ये प्रेमा यांची गणना होते.\n\nनवं आयुष्य\n\nकेस गमावण्याचं दु:ख नसल्याचं प्रेमा सांगतात.\n\nबाला मुरुगन यांनी पाठिंबा कायम राहील असं प्रेमा यांना सांगितलं आहे. \n\nआत्महत्या करणं हा चुकीचा विचार होता असं प्रेमा यांनी सांगितलं. उरलेलं कर्ज मी फेडेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. \n\nमिळालेल्या मदतीने मी भारावून गेले आहे असं त्यांनी सांगितलं. लोकांच्या मदतीने मला प्रचंड ऊर्जा मिळाली आहे, त्याने मला नवं आयुष्य मिळवून दिलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ती. \n\nव्हॅरिओलेशनमध्ये विषाणू संसर्गात पूर्णपणे बरा झालेल्या रुग्णाच्या शरीरावरील फोडावरच्या खपलीची भुकटी करून निरोगी व्यक्तीच्या नाकाखाली पेटवली जाते. \n\nआपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी डॉ. चान्सलर यांनी काही तपशीलही दिले. 2001 साली प्रकाशित झालेल्या एका लेखात ते देण्यात आले आहेत. एक म्हणजे या चित्राची तारीख वाडियार महाराजांच्या लग्नाच्या तारखेशी जुळते. शिवाय, जुलै 1806 चे दस्तावेज उपलब्ध आहेत. त्यात असं म्हटलं आहे की देवाजाम्मनी यांनी स्वतःचं लसीकरण करून घेतलं आणि त्याचा लोकांवर 'सकारात्मक प्रभाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"फोड होऊन त्यात पू जमा व्हायचा. ही फोडं फुटल्याने ताप येतो, वेदना होतात. जे या आजारातून बरे होत त्यांच्याही शरीरावर आयुष्यभरासाठी व्रण राहत. \n\nअनेक शतकं व्हॅरिओलेशन आणि देवधर्म हाच या साथीवर उपचार होता. मरिअम्मा (मरिआई) किंवा शितला देवीच्या कोपामुळे देवी रोग होतं असा हिंदुंमध्ये समज होता. त्यामुळेच या रोगाला देवी रोग असं नाव पडलं. \n\nत्यामुळे मग कुणाला देवी आली की या देवींची पूजा केली जायची. शिवाय, अनेक शतकं व्हॅरिओलेशन म्हणजे निरोगी व्यक्तीच्या त्वचेवरच्या फोडातील द्रव चोळून किंवा देवीच्या फोडावरच्या खपलीची भुकटी नाकावाटे हुंगून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे प्रयत्न लोक करायचे. \n\nगाईंच्या स्तनांना होणाऱ्या 'काऊपॉक्स' या आजारातला विषाणू देवी रोगावरच्या लशीचा आधार होता. त्यामुळे भारतात या लशीला खूप विरोध झाला. जे ब्राह्मण 'टीकादार' किंवा 'व्हॅरिओलेटर्स' होते त्यांनी या लशीला तीव्र विरोध केला. कारण यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच गदा येणार होती.\n\nप्रा. बेनेट सांगतात, \"सुदृढ मुलांमध्ये गुरांचा आजार सोडणं, ही देखील मुख्य समस्या होती.\"\n\n\"तुम्ही 'काऊपॉक्स'चा अर्थ कसा लावाल? यासाठी त्यांनी संस्कृत विद्वानांना बोलावलं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की ते असा शब्द वापरत होते जो स्थानिक अत्यंत भयंकर आजारासाठी वापरत होते. शिवाय, 'काऊपॉक्स' आजारामुळे त्यांची जनावरं दगावण्याचीही भीती होती.\"\n\nआणखी एक मोठी समस्या होती. ती म्हणजे लसीकरणाची 'आर्म-टू-आर्म' पद्धत. ही लसीकरणाची सर्वात प्रभावी पद्धत होती. यात पहिल्या व्यक्तीच्या दंडात सुईद्वारे लस सोडली जायची. \n\nएका आठवड्यानंतर इंजेक्शन दिलेल्या ठिकाणी 'काऊपॉक्स'चा फोड यायचा. डॉक्टर एक कट देऊन या फोडातला पू काढायचे आणि तो दुसऱ्या व्यक्तीच्या दंडात सोडायचे. अशी ही पद्धत होती.\n\nकधी-कधी रुग्णाच्या दंडावरच्या वाळलेल्या फोडावरची खपली ग्लास प्लेटच्या मध्ये बंद करून दुसऱ्या ठिकाणी पाठवली जाई. मात्र, बरेचदा अशाप्रकारे ग्लास प्लेटच्या मधे ठेवून पाठवलेला द्रव निरुपयोगी व्हायचा. \n\nयापैकी कुठलीही पद्धत वापरली तरीदेखील लस ही सर्व जाती, धर्म, वर्ण, वंश, स्त्री-पुरूष अशा सर्वांच्याच शरीरातून जायची. यामुळे हिंदुंमध्ये ज्याला विटाळ म्हटलं जाई, ती समस्या निर्माण होण्याचाही भीती होती. \n\nत्यामुळे राजघराण्याच्या लोकांचीच याकामी मदत घेतल्यास या सर्व समस्यांवर आणि लोकांच्या मनात असलेल्या भीतीवर मात..."} {"inputs":"...ती. मात्र, नंतर त्या तस्कराला सोडून दिलं आणि सगळी अफू त्यांनी स्वतः विकली होती. या प्रकरणात त्यांच्याविरोधात चौकशीही बसवण्यात आली होती. मात्र, काही दिवसांनंतर चौकशी उठवण्यात आली. \n\nकाश्मीरमधली परिस्थिती\n\nनव्वदीच्या दशकाच्या सुरवातीला अफजल गुरु लॉकअपमध्ये असताना देविंदर सिंह यांची पहिल्यांदा त्यांच्याशी भेट झाली होती. देविंदरने त्याला आपल्या बाजूने वळवण्याचा, त्याला आपला सूत्र बनवण्याचा प्रयत्न केला होता. \n\n13 डिसेंबर 2001 रोजी जैश-ए-मोहम्मदनं संसदेवर हल्ला केला होता. या प्रकरणी अफजल गुरुला 9 फेब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तीची तरतूद करण्यात आली आहे. त्यांना उद्यापासून तातडीने 25 हजार रुपये मदत दिली जाईल. \n\nमदत मिळवण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये जाण्याची गरज नाही. बँकाच गावात जाऊन मदतीचं वाटप करणार आहेत. रेशन मिळालेल्यांनाही पुन्हा रेशन देण्यात येणार असून त्यांना 5 किलो तांदूळ, 1 लिटर केरोसिन आणि 1 किलो डाळ मदत करण्यात येईल. त्याशिवाय अपंगांना समाज कल्याण विभागातून मदत करण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं. \n\n4) राज्यपालांच्या विरोधात विद्यार्थी संघटना एकवटल्या\n\nमहाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. \n\nझंडूता परिसरात एका शेतात चरत असताना, गर्भवती गायीच्या तोंडात स्फोट झाला आणि या स्फोटामुळे गायीचा जबडा तुटला. गायीच्या मालकाने या दुखापतीचा व्हीडिओ बनवून प्रशासनाकडे मदत मागितली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तीतल कामगारांच्या जीवनाची गाणी लिहिता लिहिता अण्णाभाऊंनी 'फकिरा', 'चिता', 'वैजयंता', 'वारणेचा वाघ' अशा अनेक कथा कादंबऱ्यांचं लेखन केलं. त्यातील काही कथांच्या आधारे चित्रपटही निर्माण केले. फकिरा आणि वारणेचा वाघ हे त्या काळातले गाजलेले चित्रपट होय. \n\nसाहित्याचा गंध दूरवर \n\nअण्णा भाऊंनी एकंदर 30 कादंबऱ्या, 22 कथा, 1 प्रवासवर्णन, 1 नाटक, 10 शाहिरी गीते, 15 वगनाट्य तमाशे, 1 छक्क्ड आणि 100पेक्षा अधिक गीते एवढं विपुल लेखन अण्णा भाऊंनी केलं. परंतु ब्राह्मणी साहित्यविश्वाने मुख्य प्रवाहाचा डांगोरा पिटत अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांच्या प्रतिमेवर आणि त्यांच्या साहित्यातून झळकणाऱ्या वेदनेच्या हुंकारावर झालेला अन्यायच आहे.\n\nजातीअंताचं भान \n\nहेच अण्णा भाऊ जर उच्चजातीच्या वर्गात जन्माला आले असते तर वाट्याला ही उपेक्षा आली नसती. आपल्याकडे गुणवत्ता ही जातीच्या लेबलवर अवलंबून असते. परंतु अण्णा भाऊंनी हे गुणवत्तेचे सर्व मापदंड धुडकावून स्वत:ला सिद्ध केलं, यात तिळमात्र शंका नाही. त्यांचं लिखाण अर्थातच शृंगारिक वर्णनं आणि आध्यात्मिक कैचीत अडकणारं नव्हतं. मराठी वाङ्मयाचे सामर्थ्य आणि सौंदर्य वाढवणारा अण्णा भाऊ हा थोर प्रतिभावंत आहे. एका बाजूला स्तालिनग्रॅडचा पोवाडा लिहिणारे अण्णा भाऊ बुद्धाची शपथ ही कथासुद्धा लिहितात. \n\nलोकशाहिराला शाहिरांचा सलाम या वाटेगाव इथं झालेल्या कार्यक्रमात अण्णा भाऊ साठे यांच्या पुस्तकांची दिंडी काढण्यात आली.\n\nवर्गीय विश्लेषणाबरोबरच जातीअंताचं भान त्यांच्या साहित्याचं खरं चित्र आहे. बाबासाहेबांच्या जातीअंताच्या चळवळीशी जोडून घेताना 'जग बदल घालुनी घाव सांगूनी गेले भीमराव' हे आत्मभान अण्णा भाऊ जगताना दिसतात. भारतीय समाज केवळ वर्गीय नाही. इथे रशियाची नक्कल करता येत नाही, हे भान कम्युनिस्ट चळवळीत असूनसुद्धा अण्णाभाऊंना आहे. मुळात जातीव्यवस्थेमध्ये असणाऱ्या खालच्या पायरीवरून आलेले अण्णा भाऊ मूलत: जातीअंताची प्रेरणा घेवून जगताना दिसतात. \n\nतसेच जातीअंताची चळवळ व वर्गअंताची चळवळ हातात हात घालून चालवण्याची प्रेरणाही त्यांच्या लेखनात दिसते. पोथीवादी कम्युनिस्ट न राहता उघड्या डोळ्यांनी भौतिक परिस्थितीचं आकलन करणं हे अण्णा भाऊंचं वेगळेपण आहे. आजच्या घडीला केवळ साहित्यरत्न अण्णा भाऊ व केवळ कॉम्रेड अण्णा भाऊ आपल्यासमोर मांडणारे असे दोन गट आहेत. हे दोन्ही टोकाची मांडणी करणारे गट खरंतर अण्णा भाऊ दृष्टिआड करण्याच्या प्रक्रियेत आहे. \n\nअण्णा भाऊ साठे यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने वाटेगाव इथं आयोजित लोकशाहिराला शाहिरांचा सलाम या कार्यक्रमावेळी अण्णा भाऊ यांच्या साहित्यांची दिंडी काढण्यात आली.\n\nआंबेडकरी चळवळीचा सुवर्णमध्य\n\nआंबेडकरी चळवळीचा व मार्क्सवादी चळवळीचा एक सुवर्णमध्य म्हणजे अण्णा भाऊ. आज या सुवर्णमध्याची भारतीय शोषितांच्या चळवळीला आत्यांतिक गरज आहे. अशा काळात अण्णा भाऊ जय भीम आणि लाल सलामच्या एकत्रीकरणाचं एक प्रतीक म्हणून आपल्यासमोर उभे आहेत. मार्क्स आणि आंबेडकरांचा सुगम संयोग अण्णा भाऊ घडवताना दिसतात. भारताच्या सामाजिक..."} {"inputs":"...तीमध्ये अहिंसा त्यागणार नाहीत इतकी या तत्त्वावर तुमची अढळ श्रद्धा आहे का? तुम्ही एकटे पडलात कुणीही तुमच्या मदतीला केव्हाही आलं नाही तरी तुम्ही याच तत्त्वावर कायम राहाल का?\"\n\nस्वामीजी सांगतात \"या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गांधीजींना मला रात्रीचा वेळ दिला होता. संन्यास घेताना देखील मनात इतकी उलथापालथ झाली नाही तितकी यावेळी झाली.\" दुसऱ्या दिवशी ते गांधीजींकडे गेले आणि त्यांनी सांगितलं 'मी अहिंसेला अद्याप राजकीय धोरण समजत होतो पण आता मी या तत्त्वाचा जीवननिष्ठा म्हणून स्वीकार केला आहे,' असं म्हणून त... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आलं. \n\nसुटकेनंतर लोकसंग्रहाचं काम ते अधिक जोमानं करू लागले. मराठवाडा, तेलंगणा, आंध्र आणि कर्नाटकमध्ये त्यांनी प्रांतिक परिषदांच्या माध्यमातून संघटना बांधण्याचं काम केलं होतं. \n\nस्वामीजींना मराठी, तेलुगू, कन्नड, उर्दू आणि इंग्रजी या पाच भाषा येत. त्यामुळे त्या-त्या प्रांतातील व्यक्तीला ते आपल्या पैकीच वाटत. उर्दू आणि इंग्रजीवर प्रभुत्व असण्याचा त्यांना फायदा वाटाघाटीवेळी झाला. 'स्वामीजी अतिशय नम्रपणे, मुद्देसुदपणे आणि ठामपणे आपली भूमिका मांडू शकत,' असं अनंत भालेराव यांनी 'स्वामी रामानंद तीर्थ' चरित्रात म्हटलं आहे. \n\nज्या निजामाविरोधात ते राजकारण करत होते तो देखील काही साधा-सुधा नव्हता. आपली सत्ता टिकवण्यासाठी वाट्टेल त्या स्तराला तो जाऊ शकत होता. रझाकारांच्या संघटनेला खतपाणी देण्याचं काम निजामानं केलं. या संघटनेचा प्रमुख कासिम रिझवी होता. \n\nसत्ताकांक्षी निजाम\n\nइंग्रजांच्या समाधानासाठी निजामाने मंत्रिमंडळ तयार केलं होतं. पण कुणालाच कोणत्याही विभागाची पूर्ण माहिती होऊ नये म्हणून तो मंत्र्यांचे विभाग सतत बदलत असे. स्वतःच्याच पंतप्रधानांविरोधात कट कारस्थान करत असे. निजामाला आधी सार्वभौम राज्य हवं होतं ते जमलं नाही तर पाकिस्तानमध्ये त्याला जायचं होतं आणि ते जमलं नाही म्हणून तो भारत सरकारसमोर झुकला. \n\nपण शेवटपर्यंत त्याचा सत्तेचा मोह सुटला नाही. निजामाच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. त्यातूनच त्याने स्टेट काँग्रेसवरील बंदी उठवली नव्हती. पण स्वामीजी आणि सहकाऱ्यांच्या मुत्सद्देगिरीसमोर त्याला हात टेकवावे लागले आणि जुलै १९४६ म्हणजेच आठ वर्षानंतर बंदी उठली. \n\nस्वातंत्र्यदिनी तुरुंगवास\n\nजसं-जसं भारताचं स्वातंत्र्य जवळ येऊ लागलं तसं निजामाचे डावपेच आणखी तीव्र झाले. देशातले बहुतेक संस्थानिक भारतात सामील झाले होते. या संस्थानिकांचं एक मंडळ होतं. त्या मंडळाला 'नरेंद्र मंडळ' म्हणत. निजाम स्वतःला त्यांच्यापैकी एक मानत नसे. आपण भारत सरकार किंवा ब्रिटन प्रमाणे सार्वभौम राहू अशी त्याची कल्पना होती. \n\nमाउंटबॅटनने सांगितलं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत किंवा पाकिस्तानमध्ये संस्थानिक राहू शकतील पण त्यांनी आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करावा. निजामाच्या डोक्यात मात्र सार्वभौम राज्याचं स्वप्न होतं. आपलं इप्सित साध्य व्हावं म्हणून त्याची वाट पाहण्याची देखील तयारी होती. \n\nइकडे भारत स्वतंत्र होणार म्हणून निजामाची चलबिचल..."} {"inputs":"...तील बाईक मॉडेल्सकडे जतन करणाऱ्यांचं लक्ष असतं. \n\nनॉर्टन कंपनीला टीव्हीएसने खरेदी केलं.\n\nगेल्याच महिन्यात नॉर्टन कंपनीने ठराविक प्रमाणात कमांडो क्लासिक बाईक्सच्या निर्मितीला पुन्हा सुरुवात केली. नव्या वर्षात कंपनी नव्या दमाने बाईक निर्मितीत ठसा उमटवू पाहते आहे. \n\nकंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉन रसेल सांगतात, \"यानंतर आम्ही सायकलची निर्मिती करणार आहोत. बाईक्सच्या आणखी काही मॉडेल्सची घोषणाही आम्ही करू. \n\nअत्याधुनिक अशा नव्या प्लांटमुळे उत्पादन वेगाने होऊ शकेल\", असं त्यांना वाटतं. \n\nफ्रॉस्ट अँड स... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. \n\n1950 आणि 1960च्या दशकानंतर हे ब्रँड्स अडचणींच्या फेऱ्यात असले तरी संपले नव्हते. ही गोष्ट वेगळी की या ब्रँड्सवर आता केवळ ब्रिटिश कंपन्यांची मालकी नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तीला पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेणारी दर तिसरी व्यक्ती ही स्त्री होती. \n\nहे फक्त स्त्रियांना उच्च शिक्षण घेण्याच्या संधी उपलब्ध करुन दिल्या गेल्या म्हणून घडत नव्हतं. \n\nव्यावसायिक प्रगती \n\nज्या स्त्रियांनी उच्च शिक्षण घ्यायचं ठरवलं होती त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घ्यायला लागल्या. \n\nकायदा, वैद्यकीय, दंतवैद्यकीय आणि व्यवस्थापन अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या स्त्रियांचा टक्का वाढला. त्यामुळे अर्थातच या व्यवसायातही स्त्रिया दिसायला लागल्या. \n\nपण याचा गर्भनिरोधक गोळ्यांशी काय संबंध हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगळेच उशीरा लग्न करायला लागले. अगदी त्या स्त्रियाही ज्या गर्भनिरोधक गोळ्या वापरत नव्हत्या. \n\n1973 च्या रो विरुद्ध वेड या केसच्या निकालात अमेरिकेत गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली\n\nमुलं उशीरा आणि मुख्य म्हणजे स्त्रियांची इच्छा असेल तेव्हा जन्माला यायला लागली. याचाच अर्थ हा होता की, स्त्रियांना आपलं करिअर करायला लागणारा वेळ मिळायला लागला होता. अर्थात 1970 पर्यंत अमेरिकेतल्या स्त्रियांसाठी बऱ्याच गोष्टी बदलल्या होत्या. \n\nकमाईला चालना \n\nगर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाली होती, लैंगिक भेदभावाविरुद्ध कायदे संमत झाले होते, स्त्रीवादी चळवळींचा जन्म झाला होता आणि व्हिएतनाम युद्धात तरुण पुरुष लढत असल्याने त्यांच्या माघारी स्त्रियांना नोकरीवर घेणं गरजेचं झालं. \n\nहार्वर्ड विद्यापीठाच्या अर्थतज्ज्ञ क्लॉडिया गोल्डिंग आणि लॉरेन्स काट्झ यांनी प्रसिद्ध केलेल्या सांख्यिकी अभ्यासात गर्भनिरोधक गोळ्यांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. \n\nत्यांच्या मते गर्भनिरोधक गोळ्यांनी स्त्रियांना लग्न आणि बाळंतपण लांबणीवर टाकण्यात तसंच आपल्या करिअरकडे लक्ष देण्यास खूप मदत केली. \n\nगोल्डिंग आणि काट्झ यांनी गर्भनिरोधक गोळ्यांची स्त्रियांना असणारी उपलब्धता अमेरिकेतल्या प्रत्येक राज्यानुसार तपासली. \n\nत्यांनी हे दाखवून दिलं की, जसं जसं अमेरिकेतल्या राज्यांनी स्त्रियांना गर्भनिरोधकं उपलब्ध करून द्यायला सुरूवात केली तसं तसं स्त्रियांचा व्यावसायिक अभ्यासक्रमांमधला प्रवेशाचा टक्का वाढला. याच सुमारास त्यांचे पगारही वाढत गेले. \n\nकाही वर्षांपूर्वी अर्थतज्ज्ञ अमालिया मिलर यांनी बऱ्याच वेगवेगळ्या सांख्यिकी पद्धती वापरून हे दाखवून दिलं की, जर विशीतल्या एका स्त्रीने आपलं मातृत्व फक्त एक वर्ष पुढे ढकललं तर तिच्या आयुष्यभराच्या कमाईमध्ये दहा टक्क्यांची वाढ होते. \n\nआपलं शिक्षण आणि करिअर पूर्ण केल्यावर मूल होऊ देणं हे स्त्रियांसाठी किती फायदेशीर असू शकतं, याचं हा अभ्यास एक सार्थ उदाहरण होता. \n\nदुसऱ्या बाजूच्या जगात \n\nसत्तरच्या दशकातल्या अमेरिकन स्त्रियांनी अमालिया मिलर यांचा रिसर्च नक्कीच वाचला नव्हता. पण तो तंतोतंत खरा आहे हे त्यांना आधीच माहित होतं. अमेरिकन स्त्रियांना गर्भनिरोधक गोळ्या उपलब्ध झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळी शिखरं पादाक्रांत केली. \n\nगर्भनिरोधक गोळ्या उशीरा उपलब्ध होण्याचा आणि जपानमधल्या लिंग असमानतेचा काही संबंध आहे का?\n\nदुसऱ्या बाजूच्या जगात मात्र..."} {"inputs":"...तीसाठी तयारी केली होती, त्यामुळे रुग्णालयाच्या मुख्य भागातील शस्त्रक्रिया खोली वापरण्यासाठी ते सज्ज होते. त्यासाठी योग्य तो कर्मचारीवर्ग व उपकरणंही त्यांच्या दिमतीला होता.\n\nप्राध्यापक जॉन राईट\n\nशस्त्रक्रियेच्या खोलीत आल्यावर मेहपारा यांच्या रक्तातल्या ऑक्सिजनची पातळी धोकादायक अवस्थेपर्यंत खाली गेली. डेबी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही पातळी वाढवण्यासाठी तातडीने पावलं उचलली, पण एकंदरच शरीराला भूल देऊन सिझेरियन प्रसूती करावी लागेल, अशी त्यांची खात्री पटली.\n\nप्रसूती झाल्यावर शक्य तितक्या लवकर जाग आणली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेत, हे त्यांना कळत नव्हतं.\n\n\"माझं बाळ कुठेय, असं माझ्या मनात आलं, पण मला बोलता येत नव्हतं,\" त्या सांगतात.\n\nपण स्वतःच्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं, तो क्षण त्यांना आठवतो.\n\n\"मी तिला पाहावं अशी तजवीज त्यांनी करून दिलं. ते विलक्षण होतं,\" त्या सांगतात. \"ती खूप सुंदर होती. मग मला माझी काय अवस्था आहे ते लक्षात यायला लागलं, ती सुरक्षित आहे आणि ती जगली, हेही मला कळलं.\"\n\nमेहपारा यांना महिला व नवजात बालक विभागामध्ये हलवणं, ही पुढची पायरी होती. पण काही दिवस त्यांची तब्येत पुरेशी सुधारली नव्हती. तरीही थोड्याच दिवसांमध्ये आई आणि मुलीची अखेर गाठ पडली. \n\nहॉस्पिटलमधलं दृश्य\n\n\"मी तिला बघितलं तेव्हा ते अवास्तव वाटत होतं. माझ्या हातांमध्ये पुरेशी ताकद नसल्यामुळे सुरुवातीला मला तिला धडपणे उचलता येत नव्हतं, म्हणून मी तिला माझ्या छातीवर ठेवलं,\" मेहपारा सांगतात. \"मी तिला स्पर्श करू शकत होते, पाहू शकत होते- ती खरोखरच जगलेय आणि धडधाकट आहे, यावर माझा विश्वासच बसत नव्हता.\"\n\nमेहपारा बेशुद्धावस्थेत असताना फिजिओथेरपिस्ट त्यांच्यावर काम करत होते, त्यांना श्वास घेता यावा यासाठी त्यांची फुफ्फुसं मोकळी व्हायला मदत करत होते. त्यानंतर मेहपारा यांना पुन्हा बसता येईल आणि अखेरीस चालता येईल यासाठी ते कार्यरत झाले. त्यांच्या व्हायसरमधूनही मेहपारा त्यांना चटकन ओळखायला शिकल्या.\n\nमेहपारा यांना पहिल्यांदा पलंगावरून खाली आणलं, तेव्हाचा अनुभव फिझिओथेरपिस्ट कॉर्डी गाउबर्ट सांगतात.\n\n\"पहिल्यांदा आम्ही तिला बसवलं, जेणेकरून तिचा चेहरा खिडकीच्या दिशेने राहील आणि बाहेरचं जग तिला दिसेल. त्यामुळे तिला स्थिरस्थावर व्हायला मदत झाली. मग आम्ही अली आणि मेहपाराच्या आईला फोन केला. ती पलंगावरून उतरत असल्याचं त्यांना पाहता आलं,\" असं कॉर्डी सांगतात. \"खूपच छान आणि अतिशय भावुक क्षण होता.\"\n\nत्यांच्यात अगदी हृदयस्पर्शी नातं तयार झालं होतं.\n\nलोकांना बसायचं कसं हे शिकवण्यासाठीची खुर्ची\n\n\"मी त्यांना कधीच विसरू शकणार नाही, कारण ते लोक नसते, तर मी यातून बाहेर आले नसते,\" मेहपारा सांगतात. \"सुरुवातीपासून ते येऊन माझी तपासणी करून जायचे. कॉर्डीचा चेहरा मला आठवतोय आणि दुसरी एक, बहुधा जॅकी, होती. आज मी चालतेय, त्याचं पूर्ण श्रेय त्यांना आहे.\"\n\nया अनुभवाचा शेवट सुखद असल्यामुळे तो कॉर्डी यांच्यासाठीही बहुमोल होता.\n\n\"मेहपारा गंभीर आजारी होती आणि कदाचित यातच तिचे प्राण जाण्याची शक्यता होती...."} {"inputs":"...तुती केली. \n\nमेहर न्यूज एजेंसीच्या माहितीप्रमाणे, \"हे एक राजकीय पाऊल होतं. सौदी आणि इस्राइलच्या मिटिंगच्या वेळी हे एक चांगलं टायमिंग होतं. त्याचसोबत एका चुकीच्या पावलाचे परिणाम काय होऊ शकतात. हे याच्या माध्यमातून दाखवण्यात आलं.\" \n\nइराणचे प्रमुख अणवस्त्र ठिकाणं\n\nअमेरिकेचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी आपलं पुस्तक 'द रूम व्हेअर इट हॅपेंड'मध्ये सांगितलंय की, \"ट्रंप प्रशासनाच्या दृष्टीत इराणच्या हूथी विरोधकांना दिलं जाणारं समर्थन म्हणजे, मध्य-पूर्व भागात अमेरिकेच्या हितांच्या विरो... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी तेलअविवमध्ये असलेला अमेरिकेचा दूतावास यरूशलमला नेण्याच्या ट्रंप सरकारच्या निर्णयाला विरोध केला होता. \n\nसुरक्षा आणि यंत्रणांची चूक\n\nइराणच्या एक्सपीडियंसी काउंसिलचे प्रमुख मोहसेन रेजाई यांनी या घटनेमागे सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची चूक असल्याचा संकेत दिलाय. \n\nते म्हणतात, \"इराणच्या गुप्तचर यंत्रणांना देशात शिरलेल्या आणि दुसऱ्या देशाच्या गुप्तचरांचा शोध घ्यायला हवा. हत्या करणाऱ्या टीमचा प्रयत्न मोडून काढला पाहिजे.\" \n\nदुसरीकडे, सोशल मीडियावर असणारे अनेक इराणी नागरिक हा प्रश्न विचारतायत की, सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा असूनही सुरक्षा घेऱ्यातील व्यक्तीची दिवसाढवळ्या हत्या कशी शक्य झाली? \n\nआता ट्रंप सरकार जात असताना, इस्रायल आणि सौदी अरेबियाकडे कोणीही प्रमुख मित्र नाही. अशी परिस्थितीत इराण बायडेन सरकारकडून निर्बंध कमी करण्यासाठी आणि अर्थव्यवस्था पुन्हा नव्याने उभारण्यासाठी एक संधी मिळेल, अशी अपेक्षा ठेऊन आहेत. \n\n(डॉ. मसुमेह तोरफेल लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स आणि स्कूल ऑफ ओरिएंटल आणि अफ्रिकन स्टडीजमध्ये रिसर्च असोसिएट आहेत. त्या इराण, अफगाणिस्तान आणि मध्यपूर्व आशियातील राजकारणाच्या तज्ज्ञ आहेत.) \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तुमचं सामान सॅनिटाईझ केलं जातं.\n\nएअरपोर्टवर प्रवेश करताना तुमचं शारीरिक तापमान चेक केलं जातं, त्याशिवाय तुमच्या फोनमध्ये असलेलं आरोग्य सेतू ऍपसुद्धा बघितलं जातं.\n\nतुम्ही तिकीट ऑनलाईन बुक केल्यावर प्रवासाच्या किमान चार तासांपूर्वी तुम्हाला वेब चेक-इन करणं बंधनकारक आहे. म्हणजे ऑनलाईन तुमची जागा निश्चित करणे गरजेच आहे. तुम्ही बोर्डिंग पास प्रिंट केलं तर बरं, नाही तर एअरपोर्टवर किओस्क असतात ज्यात PNR नंबर टाकून तुम्ही तुमचं बोर्डिंग पास मिळवू शकता.\n\nत्यासोबत तुम्हाला एक बारकोड असलेलं लगेज टॅग प्रिंट... उर्वरित लेख लिहा:","targets":"सनाला देण्यात आले आहेत. जे प्रवासी एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी राज्यात राहणार आहेत, त्यांना क्वारंटाईन होण्यापासून सूट दिलेली आहे. पण त्यासाठी संबंधित प्रवाशाला रिटर्न तिकीट दाखवणं गरजेचं आहे.\n\n(महत्त्वाचं - हे सर्व नियम महाराष्ट्रपुरते आणि 8 जूनपर्यंत प्रसिद्ध करण्यात आलेल्या आदेशांनुसार आहेत. तुम्हाला महाराष्ट्राबाहेर इतर राज्यात प्रवास करायचा असेल तर त्यासाठी तिथल्या स्थानिक सरकारचे नियम आधी माहिती करून घेणे.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तुलनेत स्फोटकांमध्ये मारले गेलेले सर्वाधिक लोक अफगाणिस्तानातील आहेत होते.\n\nअल-कायदा, इस्लामिक स्टेट (आयसिस) आणि इतर कट्टरतावादी संघटना संपल्या नाहीत, पाश्चिमात्या सैन्याच्या परतण्याच्या वृत्तांमुळे त्या उत्साहित झाल्यात आणि पुन्हा संघटित होण्याचे प्रयत्न करू लागल्यात.\n\nदोहामध्ये शांती वार्ता\n\nमी 2003 मध्ये अमेरिकन सैन्याच्या 10 माऊंटन डिव्हिजनसोबत पक्तिका प्रांतातल्या एका फायबर बेसवर 'एंबेडेड' पत्रकार म्हणून उपस्थित होतो. मला आठवतंय, बीबीसीचे वरिष्ठ सहकारी फिल गुडविनच्या मनात शंका होती की, अलायन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सैनिकांबरोबर अनेकवेळा अफगाणिस्तानला भेट दिली. या दौऱ्यांमधली एक भेट फारच विशेष आहे.\n\nत्यावेळेस अमेरिकन सैन्य पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त 3 मैल अंतरावर लढत होतं.\n\nचांदणं पडलेल्या आकाशाखाली एका मातीच्या किल्ल्यामध्ये दारुगोळ्याच्या डब्यांवर आम्ही बसलो होतो. काही वेळाने तालिबानची रॉकेट्स तेथे येऊन आदळू शकतात अशी कल्पनाही नव्हती.\n\nन्यूयॉर्कमधून आलेल्या एका 19 वर्षांच्या सैनिकानं आपल्या अनेक मित्रांना यामध्ये गमावल्याचं सांगितलं. तो म्हणाला, 'आता माझी वेळ आली असेल तर खरंच माझी वेळ आली असेल.'\n\nतेवढ्यात त्यानं एक गिटार काढली आणि रेडिओहेड बँडचं क्रीप हे गाणं तो गाऊ लागला. 'हे मी काय करतोय, मी इथला आहे की नाही' अशा शब्दांवर ते गाणं संपलं.\n\n'नाही, कदाचित आपण इथे अस्तित्वातच नाही' असा विचार माझ्या डोक्यात येऊन गेला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...तू असत. ते सगळे रिसायकल केले तर युरोपातील दरवर्षी जे 1.43 कोटी टन वजनाचे इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बॅटरी घेतात त्यासाठी लागणारे धातू निर्माण करू शकू. \n\nयुरोपला दरवर्षी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी 29 लाख टन प्लॅस्टिक, 2 लाख 70 हजार टन तांबं, 3500 टन कोबाल्ट आणि 26 टन सोनं लागतं. त्यामुळे आता सारखं खाणकाम करण्याऐवजी रिसायकलिंगची गरज किती आहे हे यातून लक्षात येतं.\n\n बेल्जियममधील युमिकोर ही एक खाणकाम कंपनी होती. त्यांनी तर आपल्या कंपनीचं रुपांतर आता जगातल्या सर्वात मोठ्या रिसायकलिंग कंपनीत केलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॅम सोनं मिळतं आणि तसेच एक टन खनिजावर प्रक्रिया केली की 2 ते 5 किलो सोनं मिळतं. म्हणजे पारंपरिक खाणकामात किती मेहनत, किती खर्च आणि प्रदूषण होत असेल याचा अंदाज लावता येतो. त्यामानाने हे रिसायकलिंग सोपं आणि कमी खर्चात होतं.\n\nसिंटेफ या नॉर्वेतील संशोधन संस्थेने अर्बन मायनिंगमध्ये 17 टक्के ऊर्जा कमी लागत असल्याचं सांगितलं. चीनमध्ये फेकून दिलेल्या टीव्ही सेट्समधून मोठ्या प्रमाणात सोनं आणि तांबं मिळवता येऊ शकेल असंही संशोदऩतानू स्पष्ट झालं आहे. \n\nहा टप्पा गाठण्यापासून आपण अजून फार दूर आहोत असं ते सांगतात. \n\nइंग्लंडमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार निम्म्यापेक्षा जास्त लोकांकडे एक तरी न वापरले जाणारे इलेक्ट्रॉनिक उत्पादन होतं. तसेच 45 टक्के लोकांकडे 5 पर्यंत उपकरणे पडून होती. रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या अहवालानुसार 4 कोटी उपकरणं तरी अशी पडून राहिली असती. \n\nWEEF च्या अंदाजानुसार साधारणतः प्रत्येक युरोपीय व्यक्तीकडे 248 किलो वजनाची वापरलेली आणि वापरण्यास योग्य नसणारी उपकरणं घरात असतात. त्यात 17 किलो बॅटरीचाही समावेश आहे.\n\nयुमिकोरच्या मते ही उपकरणं गोळा करण्याने रिसायकलिंग चांगल्या पद्धतीनं सोपं होईल. \n\nआपल्या घरांमध्ये ड्रॉवर्समध्ये पडून असलेली मोबाईलसारखी उपकरणं बाहेर काढून लोकांना ती रिसायकलिंगला पाठवण्यास उद्युक्त करण्याची गरज कंपनीला वाटते. त्यामुळे आपल्या घरांमध्ये काही अशी उपकरणं पडली असली तर आताच विचार करा. न वापरलेल्या वस्तूच तुम्हाला भरपूर पैसे मिळवून देऊ शकतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तून जे काही उत्पन्न मिळतं ते प्रवासी वाहतुकीवरच्या सबसिडीसाठी खर्च होतं. गेल्या 10-15 वर्षात दरवर्षी थोडी-थोडी भाडेवाढ केली असती तरी आज ही परिस्थिती ओढावली नसती.\"\n\nभारतीय रेल्वे आजही रोज कोट्यवधी लोकांना देशाच्या एका कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत त्यांच्या इच्छित स्थळी पोचवण्याचं माध्यम आहे. यातले अनेक जण असे आहेत ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. \n\nरेल्वे आर्थिक संकटातून बाहेर येऊ शकते का?\n\nरेल्वेला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी राजकीय चढाओढीतून बाहेर पडण्याची गरज आहे, असं रेल्वे अर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये डायनॅमिक प्रायसिंग सारख्या सुविधा सुरू केल्या होत्या. \n\nया उपायातून प्रवासी वाहतुकीतून होणारा तोटा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न होता, असं जाणकारांना वाटतं. \n\nमात्र, श्रीनद झा यांना हा दावा मान्य नाही. \n\nते म्हणतात, \"यातून रेल्वेला थोडी मदत झाली असणार, हे निश्चित. मात्र, ही उंटाच्या तोंडात जिऱ्यासारखी परिस्थिती आहे. कारण रेल्वेला होणारा बहुतांश तोटा हा अनारक्षित श्रेणीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या भाड्यातून येतो. त्यामुळे याबाबतीत सरकार जोवर कठोर पावलं उचलत नाही तोवर रेल्वेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता खूप कमी आहे.\"\n\nकेंद्र सरकारने नोटबंदीपासून बालाकोट हल्ल्यासारख्या मुद्द्यावर निर्णय घेऊन आपली प्रतिमा 'निर्णयक्षम' सरकार अशी बनविण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nत्यामुळे सरकार रेल्वेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी कठोर पावलं कधी उचलणार, हा प्रश्न पडतो. \n\nया प्रश्नाचं उत्तर देताना श्रीनद झा रेल्वेच्या खाजगीकरणाचे संकेत देतात. \n\nते म्हणतात, \"सरकार आपल्या ट्रॅकवर खाजगी रेल्वेगाड्या चालवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे हा एक प्रकारे भाडेवाढीचाच प्रयत्न आहे. याचा सरकारवर थेट परिणाम होणार नाही आणि उद्देशप्राप्तीची शक्यताही वाढेल.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तून शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासाठी कंपनीच्या वेबसाइटचा वापर सुरू केला आहे.\n\nजेरोधाचे सहसंस्थापक आणि सीआयओ निखिल कामत सांगतात, \"मार्चपासून दर महिन्याला उघडणारी सरासरी डिमॅट खाती 100 टक्क्यांनी वाढली आहेत. कोरोना काळात ही तेजी आली आहे.\"\n\nजेरोधामध्ये 30 लाख सक्रिय गुंतवणूकदार आहेत आणि त्यापैकी 10 लाख गुंतवणूकदार लॉकडॉऊन लागू झाल्यापासून (म्हणजे मार्चपासून) सहभागी झाले आहेत.\n\nलॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होमची कमाल\n\nतज्ज्ञांच्या मते लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे लोकांना शेअर बाजारावर लक्ष केंद्रित करण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सहभाग\n\nजेरोधाच्या आकडेवारीनुसार, बहुतांश महिला ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये रस दाखवत आहेत. निखिल कामत सांगतात, \"नवीन महिला गुंतवणूकदारांमध्ये वाढ झाली आहे हे स्पष्ट आहे. भारतात कोरोना विषाणूच्या साथीनंतर जेरोधाचे 15 लाखांहून अधिक नवीन ग्राहक बनले. यात 2.35 लाख महिलांचा समावेश आहे.\"\n\nजेरोधामध्ये एकूण 5,60,000 महिला गुंतवणूकदार असून त्यांचे सरासरी वय सुमारे ३३ वर्षे आहे.\n\nफायर्स हे सुद्धा एक स्टॉक ब्रोकिंग ट्रेडिंग प्लॅटफॉर्म आहे. फायर्समध्येही कोरोना काळात पूर्वीच्या तुलनेपेक्षा महिला गुंतवणूकदारांमध्ये तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे.\n\nफायर्सचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस खोडे यांनी बीबीसीला सांगितले, \"महिला व्यापारापेक्षा गुंतवणूक करणे अधिक पसंत करतात. बऱ्याच काळापासून महिला आपल्या पैशांची गुंतवणूक सोन्यामध्ये करत आल्या आहेत. तसेच पैसे रोखीने ठेवले जातात अथवा त्या कर बचतीसाठी म्युच्युअल फंडमध्ये गुंतवतात. पण यावेळी लॉकडॉऊन आणि वर्क फ्रॉम होममुळे महिलांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची संधी मिळाली.\"\n\nतरुण गुंतवणूकदारांमध्ये वाढ\n\nआणखी एक महत्त्वाची बाबम्हणजे ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये तरुणांची संख्याही लक्षणीय आहे. जेरोधा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात 20 ते 30 वयोगटातील तरुण गुंतवणूकदारांमध्ये 50-55 टक्क्यांवरून 69 टक्क्यांनी वाढ झाली आहे.\n\nया वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत ऑनलाइन ब्रोकिंग प्लॅटफॉर्म असलेल्या अपस्टॉक्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरुणांचे सरासरी वय 29 वर्षे आहे. यापूर्वी साधारण 31 वर्षांच्या गुंतवणूकदारांची संख्या अधिक होती.\n\nफायर्समध्येही 50 टक्के गुंतवणूकदार तरुण आहेत. तेजस खोडे सांगतात, \"गेल्या काही महिन्यांत तरुणांनी शेअर बाजारात प्रवेश केल्यापासून मोबाइल ट्रेडिंग वाढले आहे. व्यापाराच्या टिप्स केवळ जाणून घेण्यापेक्षा शेअर बाजार कशा प्रकारे काम करते हे समजून घेण्यासाठी अधिक वेळ देणारी पिढी आपण पहिल्यांदाच पाहत आहोत,\"\n\nइंडिया इन्फोलाइन फायनान्सची उपकंपनी 5paisa.com यांच्या मते, 18 - 35 वर्षे वयोगटातील गुंतवणूकदार कोरोनाकाळात 81 टक्क्यांनी वाढले आहेत. यापूर्वी ही टक्केवारी 74 टक्के एवढी होती. \n\nगुंतवणूकदारांसाठी टिप्स\n\nशेअर बाजार कायम एक आकर्षक क्षेत्र राहिले आहे आणि यापुढेही ते आकर्षित करत राहणार. पण या क्षेत्रात पाऊल टाकण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी काही गोष्टी लक्षात घ्यायला..."} {"inputs":"...तून सिंधिया कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही. गुणामध्ये झालेल्या एकूण 20 निवडणुकांपैकी 14 निवडणुकांमध्ये सिंधिया कुटुंबातील सदस्यानेच विजय मिळवलेला होता. \n\nज्योतिरादित्य सिंधियांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांनी काँग्रेस, स्वतंत्र पक्ष आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. वडील माधवराव सिंधियांनी सुरूवातीला जनसंघ आणि नंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. \n\n2001 साली राजकारणात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियांनी गुणामधून नेहमीच काँग्रेसच्या त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी इथून निवडणूक लढवली होती. मात्र संयुक्त जनता दलाचे (जेडीयु) रंजन प्रसाद यादव यांनी लालूंचा पराभव केला. \n\n2014 साली मीसा भारतींना इथून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं आरजेडीचे नेते राम कृपाल यादव यांनी भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवली. त्यांनी मीसा भारतींचा 40 हजार मतांनी पराभव केला. \n\nयावेळीही राम कृपाल यादव यांनी मीसा भारतींचा जवळपास तेवढ्याच मताधिक्यानं हरवलं. \n\nचौधरींची परंपरा राखण्यात अजित सिंह अपयशी \n\nराष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांना भाजपचे उमेदवार संजय बालियान यांनी मुजफ्फरनगर मतदारसंघातून अवघ्या साडेसहा हजार मतांच्या फरकांनी हरवलं. \n\nपश्चिम उत्तर प्रदेशच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा मानले जाणारे अजित सिंह आपला मतदारसंघ राखू शकले नाहीत. \n\nअजित सिंह हे देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र आहेत. जाट समुदायावर त्यांचा चांगलाच प्रभाव आहे. अजित सिंह अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कृषी मंत्री तर मनमोहन सिंह सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्री होते. \n\nकेवळ अजित सिंहच नाही तर त्यांचे पुत्र जयंत चौधरीही बागपतमधून निवडणूक हरले आहेत. भाजपच्या सत्यपाल सिंह यांनी त्यांना जवळपास 23 हजार मतांनी पराभूत केलं. जयंत चौधरी 2009 साली मथुरामधून निवडणूक लढवून खासदार बनले होते. \n\nपण बागपत हा चौधरी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ होता. याच जागेवरून चौधरी चरण सिंह हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर अजित सिंह बागपतमधून सहा वेळा निवडणूक जिंकले होते. मात्र 2014 साली भाजपच्या सत्यपाल सिंह यांनी अजित सिंहांना पराभूत केलं. \n\nहरियाणामध्ये चौटाला परिवाराच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह \n\nदेशातील सर्वांत तरूण खासदार ठरलेल्या दुष्यंत चौटाला यांना या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. हरियाणातील हिस्सारमधून भाजपच्या बृजेंद्र सिंह यांनी दुष्यंत चौटालांना तीन लाखांहून अधिक मतांनी हरवलं. \n\nहरियाणातील सर्व 10 जागांवर भाजपनं विजय मिळवला. हरियाणात कधीकाळी काँग्रेस आणि भाजपला कडवं आव्हान देणारा चौटाला परिवार आता मात्र इथून गायब होताना दिसतोय. \n\nकधीकाळी हरियाणात एकच नारा दिला जायचा- हरियाणा तेरे तीन लाल, बंसीलाल, देवीलाल, भजनलाल.\n\nदेवीलाल चौटाला यांना भारताच्या राजकारणात 'किंगमेकर' समजलं जायचं. देवीलाल चौटाला दोन वेळा मुख्यमंत्री झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये ते..."} {"inputs":"...ते असं चित्र राष्ट्रवादीत होतं. या त्यांच्या स्वभावाला मुरड घालून ते कसं शिवसेनेत स्वत:ला सामावून घेतात ते पाहायला हवं. तिथेही पुन्हा त्यांचे प्रतिस्पर्धी उदय सामंत त्यांच्यासमोर आहेतच.\"\n\n'सकाळ'चे रत्नागिरी आवृत्ती प्रमुख शिरीष दामले यांचं म्हणणं आहे की सुनील तटकरे यांच्याशी न जमणे हे भास्कर जाधवांच्या पक्ष सोडण्याचं मुख्य कारण आहे. \n\nते सांगतात \"तटकरे आणि भास्कर जाधव यांच्यात पूर्वीपासूनच सख्य नाही. त्यात तटकरे यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद गेल्यानंतर भास्कर जाधवांची अस्वस्थता अधिक वाढली. त्यामुळे... उर्वरित लेख लिहा:","targets":"करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ते थेट गावरान भाषेत प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधायचे. त्यांना शहरी धाटणीची भाषा येत नव्हती.\n\n\"मी नवभारत टाईम्समध्ये पश्चिम उत्तर प्रदेश भागाचा प्रतिनिधी होतो, तेव्हा दिल्लीहून मेरठला येणारा प्रत्येक पत्रकार मला सोबत घेऊन टिकैत यांच्याकडे जायचा, जेणेकरून मी दुभाषी म्हणून काम करू शकेन. त्या पत्रकारांना टिकैत यांची बोली समजणं अवघड जायचं. टिकैत खूप परखड होते आणि एखादी गोष्ट त्यांना आवडली नाही, तर ते तसं तोंडावर सांगून मोकळे व्हायचे.\"\n\nमेरठमधील दंगली थांबवण्यामधील टिकैत यांची भूमिका\n\nटिकैत हे प्रेमवि... उर्वरित लेख लिहा:","targets":"िन्याच्या 17 तारखेला शेतकऱ्यांची पंचायत भरत असे. तिथेच त्यांनी घोषणा केली की, 'आठवड्याभराने आपण सिसौली ते दिल्ली बैलगाड्यांची रांग लावू.' त्यानंतर केंद्र सरकार व दिल्ली पोलिसांचे हातपाय गळून गेले होते,\" अशी आठवण विनोद अग्निहोत्री सांगतात.\n\n\"शेतकरी दिल्लीत पोचू नयेत यासाठी आधी प्रयत्न केले गेले. तत्कालीन गृह मंत्री बूटा सिंह, राजेश पायलट, बलराम झाकड व नटवर सिंह यांनी खूप खटपट केली, पण त्यांना टिकैत यांचं मन वळवता आलं नाही. मग त्यांना दिल्लीत येऊ देण्यात आलं. शेतकरी एक-दोन दिवस दिल्लीत थांबून निघून जातील, असं सत्ताधाऱ्यांना वाटलं. पण आंदोलकांनी इंडिया गेट ते विजय चौक या परिसरात तंबूच ठोकले.\"\n\nराजपथावर चुली पेटल्या\n\nमध्य दिल्लीमधील या प्रतिष्ठित परिसरावर शेतकऱ्यांनी कब्जा करण्याची ही घटना अभूतपूर्व होती आणि त्यानंतरही कधी असं काही घडलेलं नाही. उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागातून ट्रॅक्टर, ट्रॉल्या व बैलगाड्या यांमधून साधारण आठवड्याभराचा शिधा घेतलेले शेतकरी दिल्लीत दाखल झाले आणि बोट क्लबमध्येच त्यांनी तात्पुरते तंबू ठोकले.\n\nएक-दोन दिवस सरकारने त्यांच्याकडे काही लक्ष दिलं नाही, पण राजपथच्या आसपास तंबू लावून शेतकऱ्यांनी चुली पेटवल्या, गायी-गुरांना बोट-क्लबवरच्या गवतात चरायला सोडलं, तेव्हा सत्ताधारी खडबडून जागे झाले. \n\nदिवसभर शेतकरी टिकैत व इतर शेतकरी नेत्यांची भाषणं ऐकायचे आणि रात्री नाचगाणी होत. विजय चौक ते इंडिया गेट या परिसरात शेतकऱ्यांना आराम करण्यासाठी गवताच्या गंज्या पसरण्यात आल्या होत्या.\n\nहे गोरगरीब शेतकरी कनॉट प्लेसमधील कारंज्यांवर आंघोळ करताना पाहिल्यावर दिल्लीच्या उच्चभ्रूंना धक्का बसला. रात्री अनेक लोक कनॉट प्लेस बाजारपेठेतील परिसरामध्ये चादरी टाकून झोपायला लागले. परंतु, टिकैत यांना याची पर्वा नव्हती. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही तोवर ते डगमगणार नव्हते. या सगळ्या घडामोडींदरम्यान त्यांचा लाडका हुक्का सतत त्यांच्या सोबत असायचा आणि अधूनमधून ते माइकवरून लोकांना संबोधित करून आंदोलनासाठी ऊर्जा पुरवत असत.\n\nदणदण करणारं संगीत लावून टिकैत यांना हुसकावण्याचा प्रयत्न\n\nराजपथाजवळ एकत्र आलेल्या लाखो शेतकऱ्यांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांनी अनेक खटपटी करून पाहिल्या. त्या भागातील पाणी व खाण्याचा पुरवठा थांबवला.\n\nमध्यरात्री आंदोलनकर्त्यांना व त्यांच्या गायीगुरांना त्रास देण्यासाठी लाउडस्पीकरवर गोंगाटी संगीत..."} {"inputs":"...ते पूर्णपणे गायब झाले. त्यादरम्यान एखाद दुसरे चित्रपट केले. त्याशिवाय टीव्ही मालिकांमध्ये त्यांनी काम केले होते.\n\nशेवटचा चित्रपट\n\nराजेश खन्ना यांचा 'रियासत' हा शेवटचा चित्रपट होता. हा चित्रपट त्यांच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजे 2014 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची कथा 'गॉडफादर' चित्रपटानं प्रेरित होती.\n\nशुटिंगच्या वेळी राजेश खन्ना यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा देताना चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक त्यागी सांगतात, \"त्यांना खूप मद्यपान करण्याची सवय होती. पण शुटिंगदरम्यान ते दारूला ते स्पर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रता जोशी सांगतात की कालानुरूप होणाऱ्या बदलांशी ते जुळवून घेऊ शकले नाही. \n\n\"प्रत्येक कलाकाराची एक वेळ असते पण काळ बदलत राहतो. राजेश खन्ना आपल्या जुन्या दिवसातच मश्गूल होते. 70 च्या दशकांत अमिताभ बच्चन यांचा उदय झाला होता. लोक रोमँटिक चित्रपटांना कंटाळले होते. तसंच राजेश खन्ना यांचे चिरपरिचित भाव बघूनसुद्धा लोकांना कंटाळा आला होता.\"\n\nअसं असलं तरी राजेश खन्ना यांचं स्टारडम निर्विवाद होतं. लोक त्यांना रक्ताने पत्रं लिहायचे. इतकं वलय कमावणारा अभिनेता तसा दुर्मिळच. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ते म्हणतात. \"त्या ठिकाणी जमिनीच्या वरच्या बाजूला कसं असेल ते मला माहीत नव्हतं. वेगाने चाललं तर बहुधा चार तास लागतील, आणि तेवढं मला करता येईल, असा माझा अंदाज होता.\"\n\nपहाटे चारला निघून पॉवेल दरीतून दोन लीटर पाण्याच्या बाटल्या भरून वरच्या बाजूला आले. थेट झाम्बेझी नदीचं पाणी पिण्याची त्यांना सवय झाली होती, त्यामुळे याहून जास्त पाणी घ्यायची गरज नाही असं त्यांना वाटलं. त्यांनी चालायला सुरुवात केली तेव्हा 48 अंश सेल्सियस इतकं तापमान झालेलं होतं आणि तीन तासांनी ते दरीतून बाहेर पडले. दरीचा चढ सुमारे 750 ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्ट व संथ होतं. ऑक्सिजनची पातळी टिकवण्यासाठी हृदयाच्या ठोक्यांचा दर वाढतो.\"\n\nशुष्कता किती प्रमाणात होईल हे शरीर कोणत्या टोकाच्या परिस्थितीत आहे त्यावर अवलंबून असतं. पण 50 अंश सेल्सियस तापमानात पाणी नसणं, सोबतच आत्यंतिक शारीरिक हालचाल, यांमुळे निर्माण होणारी शुष्कता प्राणघातक ठरू शकते. \"किती उष्णता सहन करता येईल याची काहीएक कमाल मर्यादा मानवांमध्ये असते. त्यानंतर उष्णता झाल्यास ताण येतो आणि मृत्यूही होण्याची शक्यता असते,\" लोबो सांगतात. \"अती थंडीच्या दिवसांमध्ये मृत्यूदर वाढतो, पण आत्यंतिक उष्णतेच्या काळात त्याहून अधिक वेगाने मृत्यूदर वाढतो.\"\n\nउष्ण वातावरणात व्यायाम करताना मानवी शरीरातील सुमारे 1.5 ते 3 लीटर पाणी दर तासाला घामावाटे बाहेर पडतं. आसपासच्या हवेतील आर्द्रतेनुसार उच्छ्वासाद्वारे आणखी 200 ते 1500 मिलिलीटर पाणी बाहेर पडतं.\n\nयाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम मूलगामी असतो. अगदी माफक शुष्कता आली तरी आपल्याला जास्त थकल्यासारखं वाटू लागतं आणि शारीरिक हालचाल कमी करावीशी वाटते. आपण अधिक पाणी गमावत असल्यामुळे घामावाटे शरीर थंड होण्याची क्षमताही कमी होते, त्यामुळे अतिउष्णतेचा धोका वाढतो.\n\nआत येणाऱ्या पाण्यापेक्षा शरीरातून बाहेर पडणारं पाणी जास्त झाल्यामुळे, आपलं रक्त घट्ट होतं व अधिक संप्लृक्त होऊ लागतं, म्हणजे हदयातील वाहिकासंस्थेला रक्तदाब योग्य वरच्या पातळीवर ठेवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात.\n\nलघवी कमी करून अधिक पाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपली मूत्रपिंडं करतात. आपल्या पेशींमधूनही रक्तप्रवाहामध्ये पाणी जातं, त्यामुळे पेशींचा आकार आकुंचन पावतो. आपल्या शरीराचं वजन पाण्याच्या अभावाने 4 टक्क्यांनी कमी होतं, तेव्हा आपला रक्तदाब खालावतो आणि शुद्ध हरपते. \n\nशरीराचं 7 टक्के वजन कमी झाल्यावर अवयव निकामी व्हायला सुरुवात होते. \"रक्तदाब टिकवणं शरीराला अवघड जातं,\" लोबो सांगतात. \"जीव टिकवण्यासाठी शरीर मूत्रपिंड व आतडे यांसारख्या कमी महत्त्वाच्या अवयवांकडे जाणारा रक्तप्रवाह संथ करतं, त्यातून अवयव निकामी होऊ लागतात.\n\nमूत्रपिंडं आपल्या रक्ताची चाळणी करत नसल्यामुळे पेशींमध्ये लवकर कचरा निर्माण होतो. आपण अक्षरशः पाण्याच्या पेल्याअभावी मृत्यूच्या दिशेने जाऊ लागतो.\"\n\nपण काही लोक अशा आत्यंतिक शुष्कतेमध्येही तग धरू शकतात, इतकंच नव्हे तर त्यांचं कामही उच्च पातळीवरून सुरू राहू शकतं. दीर्घ पल्ल्याचे धावपटू व प्रशिक्षक आल्बर्तो..."} {"inputs":"...ते म्हणाले, \"कुठल्या कायद्याखाली तुम्ही ही सक्ती लादली आहे? सध्यातरी कुठल्याही कायद्यात याची तरतूद नाही.\"\n\nMIT ने जगभरातल्या 25 कोव्हिड-19 ट्रेसिंग अॅपची यादी तयार केली आहे. यापैकी काही अॅप गोपनियतेचा भंग करत असल्याच्या तक्रारी आहेत. \n\nचीनमध्ये एखादी व्यक्ती होम क्वारंटाईनच्या नियमाचं किती उल्लंघन करते, यावर पाळत ठेवण्यासाठी ही व्यक्ती किती वेळा खरेदी करते, यावर हेल्थ कोड सिस्टिम या अॅपच्या माध्यमातून पाळत ठेवली जाते. मात्र, अशाप्रकारे पाळत ठेवणं खाजगीपणाचं उल्लंघन असल्याचं समीक्षकांचं म्हणणं आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं करू शकत नाही. यामुळे चुकीचा डेटा गोळा केला जाण्याची शक्यता आहे.\"\n\nगोपनीयतेविषयी चिंता\n\nया अॅपची माहिती सरकारी सर्व्हरवर अपलोड केली जाते. त्यानंतर सरकार ती माहिती कोव्हिड-19 शी संबंधित वैद्यकीय आणि प्रशासकीय पावलं उचलणाऱ्यांना सुपूर्द करते. \n\nयाचाच अर्थ सरकार \"त्यांना हव्या त्या लोकांना ही माहिती पुरवू शकतं\" आणि हे धोकादायक असल्याचं द स्वॉफ्टवेअर फ्रीडम लॉ सेंटरचं म्हणणं आहे. \n\nमात्र, 'गोपनीयतेला केंद्रस्थानी' ठेवूनच अॅपची निर्मिती केल्याचं आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तसंच जोखीम मूल्यांकन प्रक्रिया 'अॅनॉनिमाईज्ड मॅनरने' केली जाते. म्हणजेच गुप्तपणे केली जाते, असं अॅप निर्मिती करणाऱ्या कंपनीचं म्हणणं आहे. \n\nअॅप निर्मिती कंपनीचे सीईओ अभिषेक सिंह सांगतात की, अॅप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला एक युनिक डिव्हाईस आयडी दिला जातो. हा आयडी गुप्त असतो. सरकारी सर्व्हरसोबत तुमच्या अॅपमधल्या माहितीची जी काही देवाणघेवाण होते ती या गुप्त आयडीच्या माध्यमातूनच होते आणि एकदा का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं की तुमची कुठलीही खाजगी माहिती विचारली जात नाही. \n\nमात्र, सरकारच्या या दाव्यावर तज्ज्ञांनी प्रश्नचिन्हं उपस्थित केलं आहे. \n\nया अॅपमध्ये अनेक त्रुटी आहेत आणि त्यामुळे भारतात कुणाला कोरोना झाला आहे, ती व्यक्ती तुम्ही शोधून काढू शकता, असं इथिकल हॅकर अॅल्डेरसन यांचं म्हणणं आहे. \n\nअॅल्डेरसन आपल्या ब्लॉगमध्ये लिहितात, \"पंतप्रधान कार्यालय किंवा भारतीय संसदेत कुणी आजारी आहे का, हे मी बघू शकतो. इतकंच नाही तर एखाद्या विशिष्ट घरातली कुणी व्यक्ती आजारी आहे का, हे मला जाणून घ्यायचं असेल तर मी तेसुद्धा करू शकतो.\"\n\nआरोग्य सेतू अॅपने मात्र, गोपनीयतेचं उल्लंघन होत असल्याच्या आरोपांचं खंडन केलं आहे. तसं पत्रक त्यांनी जारी केलं आहे. \n\nमात्र, आधार योजनेचं उदाहरण देत पहावा म्हणतात की भारतात 'गोपनीयता सुरक्षित ठेवण्याचा' इतिहास काही चांगला नाही. \n\n\"प्रायव्हसी म्हणजेच गोपनीयता मूलभूत अधिकार नाही, असं या सरकारने सर्वोच्च न्यायालयात (आधारसंबंधी खटल्यावेळी) म्हटलं आहे. त्यामुळे या सरकारवर विश्वास ठेवता येत नाही.\"\n\nसर्वोच्च न्यायालयाने 2018 साली दिलेल्या निकालात आधार योजना सनदशीर असल्याचं आणि या योजनेमुळे गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होत नसल्याचा निर्वाळा दिला होता. \n\nपारदर्शकतेचा प्रश्न\n\nयुकेच्या कोव्हिड-19 ट्रेसिंग अॅपप्रमाणे आरोग्य सेतू अॅप ओपन सोर्स नाही...."} {"inputs":"...ते विचारतात.\n\n\"या पराभवासाठी टीमचे कोचही तितकेच जबाबदार आहेत असं वाटतं का,\" असं विचारल्यावर इंजिनियर म्हणतात, \"एकट्या रवीला याचा दोष देता येणार नाही. संपूर्ण टीम हरली आणि त्या सगळ्यांसाठीच हा दिवस वाईट होता. पण हो, टीमची निवड हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि यावर चर्चा व्हायला हवी.\"\n\nगेल्या दोन वर्षांमध्ये टीमच्या निवड प्रक्रियेमध्ये रवी शास्त्री आणि विराट कोहली यांच्या मताला बऱ्यापैकी महत्त्वं दिलं गेलं आणि यातूनच दुसरा सवाल उभा राहतो. \n\nपुजारा आणि रहाणे बाहेर का?\n\nसगळ्या जगाला हे माहीत होतं की ही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीला सातव्या क्रमांकावर खेळायला पाठवणं ही त्या दिवसांतली सगळ्यात मोठी चूक होती. \n\nज्यावेळी भारताला बॅटिंग ऑर्डरमधल्या अनुभवी खेळाडूची गरज होती, त्यावेळी धोनीला सातव्या क्रमांकावर बॅटिंग करायला पाठवण्यात आलं. \n\nहार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकसारखे पिच-हिटर्स (मोठे शॉट्स मारणारे खेळाडू) धोनीच्या आधी खेळायला आले. पण भारताला जेव्हा अखेरीस मोठ्या फटक्यांची गरज होती, तेव्हा हे सगळे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये बसून होते. \n\nमाजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी धोनीला उशिरा बॅटिंग करायला पाठवण्याचा विरोध केला आहे. \n\n\"धोनीला इतक्या खाली खेळायला पाठवणं हा तांत्रिक घोळ होता. त्यांना दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याच्या विकेट्स वाचवता आल्या असत्या. धोनीला ऋषभ पंतसोबत भागीदारी उभी करता आली असती,\" अधिकृत टीव्ही ब्रॉडकास्टदरम्यान समालोचन करताना लक्ष्मण म्हणाला.\n\nसौरव गांगुलीलाही लक्ष्मणचं मत पटल्यासारखं वाटलं. \n\nतो म्हणाला, \"धोनी लवकर येऊ शकला असता आणि पूर्ण इनिंग्स खेळू शकला असता. मग आपल्या हातात जडेजा, पांड्या आणि कार्तिक राहिले असते. या तिघांनी शेवटच्या चार-पाच ओव्हर्समध्ये गेल्या काही काळात चांगली कामगिरी केलेली आहे.\"\n\nपिच ओळखण्यात चूक झाली का?\n\nशेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे टीम मॅनेजमेंटला पिच नेमकं समजलं होतं का? \n\nस्वतः कोचनी त्यांच्या स्टाफच्या ज्येष्ठ सदस्य आणि खेळाडूंसोबत ओल्ड ट्रॅफर्डच्या पिचची मॅचच्या आदल्या दिवशी नेट्समधल्या सरावादरम्यान जवळून पाहणी केली होती. \n\nजर धावपट्टी खरंच जलदगती गोलंदाजांना साथ देणारी वाटत होती, तर मग यजुवेंद्र चहल या स्पिनरला विश्रांती देऊन मोहम्मद शमीची निवड करत वेगवान हल्ल्याची तीव्रता वाढवता आली असती. \n\nसेमी फायनलमध्ये जडेजाने स्पिनरची भूमिका बजावली. त्याने त्याच्या वाटच्या 10 ओव्हर्समध्ये फक्त 34 रन्स दिल्या आणि न्यूझीलंडच्या धोकादायक वाटणाऱ्या ओपनरची - हेन्री निकोल्सची महत्त्वाची विकेटही मिळवली.\n\nपण यजुवेंद्र चहलने त्याच्या 10 षटकांमध्ये फक्त एक बळी घेत तब्बल 63 धावा दिल्या. \n\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे या टुर्नामेंटमध्ये फक्त 4 मॅचेस खेळायला मिळालेल्या मोहम्मद शमीने त्यामध्येही 14 विकेट्स घेतल्या असून त्याला मात्र ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात आलं नाही. \n\nक्रिकेट हा एक टीम गेम - सांघिक खेळ आहे यात शंकाच नाही. आणि पराभवाचा किंवा चुकीचा दोष कुणा एका व्यक्तीला देता येत..."} {"inputs":"...ते शक्य नसल्यास ठार करा. त्यानुसार वनविभागाची टीम 2 महिने वाघिणीच्या मागावर होती. जेव्हा ती सापडली तेव्हा तिला डार्ट मारण्यात आलं. पण तरीदेखील ती बेशुद्ध झाली नाही. वनविभागाच्या कर्मचाऱ्यावर ती हल्ला करणार होती. त्यात आणखी एक जीव जाऊ शकला असता. बचाव म्हणून कर्मचाऱ्यांनी तिला ठार केलं,\" मुनगंटीवार सांगतात. \n\nवाघिणीला ठार करण्यासाठी शाफत अली खान यांची नियुक्ती करण्यात आली होती का? असं विचारलं असता मुनगंटीवार म्हणाले, \"शाफत अली खान हे त्या घटनेच्या वेळी तिथं नव्हते. बिहार सरकारच्या वनविभागाने त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"8 ते 10 मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात ही वाघीण जागेवरच मेली.\n\nया परिसरात वाघिणीने मारलेल्या तीन व्यक्तींचे आणि काही जनावरांच्या शरीरांचे अवशेष सापडले आहेत, असं वनविभागाने म्हटलं आहे. \n\nवन विभागाचं काय आहे म्हणणं? \n\n25 ऑक्टोबरला एका शेतातील मचाणाखाली शलीक आसोले या गावकऱ्याला ही वाघीण दिसली होती. वाघिणीच्या आक्रमकतेमुळे त्यांनी ती रात्र मचानीवरच घालवली होती. त्यानंतर या परिसरात गस्त वाढवली होती. शेतात कापणीला आलेलं पीक उभं असल्याने बहुतांश शेतकरी रात्री शेतातच गस्त घालतात. म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने जास्त सुरक्षेच्या उपाययोजना केल्या होत्या.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना मुख्य वनाधिकारी A. K. मिश्रा म्हणाले, \"गेल्या दोन महिन्यांपासून आमची ही मोहीम सुरू होती. कोर्टाच्या ऑर्डरनंतर आमच्या मोहिमेला वेग आला. यात दोन मुख्य टप्पे होते - एक तर त्या वाघिणीला जेरबंद करणे आणि दुसरं म्हणजे गावकऱ्यांचे मृत्यू रोखणे. या दोन ध्येयांसाठी वेगवेगळे गट कामाला लागले होते.\"\n\n\"जंगलात लागलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे मग आम्ही नजर ठेवायचो की कुठे काही हालचाल होतेय का. जर काही निदर्शनास आलं तर मग आमच्या ट्रेकिंग टीम जंगलाच्या त्या भागात जायच्या. साधारण 6-7 जणांच्या 10 टीम अशा रोज निघायच्या. जर कुठे काही संभाव्य धोका लक्षात आला तर आमच्या बेस कँपवर असलेल्या बाकीच्या टीमला सक्रिय केलं जायचं,\" असं त्यांनी पुढे सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ते, याविषयीचे संदर्भ 'शिवदिग्विजय' बखरीत आहेत. शिवाजी महाराज, सोयराबाई आणि संभाजी यांच्यातल्या तथाकथित कलहाचं वर्णन त्यात दिसतं. राजारामाला गादी मिळावी असा हट्ट सोयराबाईंनी केल्याचं हे बखरकार सांगतात.\n\n'शिवदिग्विजय' बखर इ.स. 1810 साली बडोदे येथे छापली गेल्याचं वि. का. राजवाडे यांच्या 'मराठ्यांच्या इतिहासाची साधने' या ग्रंथात म्हटलंय.\n\nया बखरीत एक प्रसंग रेखाटला आहे. सोयराबाई शिवाजी महाराजांना भेटायला येतात, तेव्हा हा प्रसंग घडतो: 'त्यात महाराजांस एके दिवशी बाई विचारू लागली की. ज्येष्ठ पुत्र दौलत... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. या प्रदीर्घ अनुपस्थितीच्या कालखंडात सोयराबाई आणि तिच्या बाजूच्या प्रधानांचा राजधानीतील राजकारणावर प्रभाव निर्माण झाला असला पाहिजे.'\n\n'अनुपुराण' हा संभाजींच्या कारकिर्दीविषयीचा त्यांच्याच काळातला काव्यग्रंथ आहे. संभाजी महाराजांची बाजू मांडणारा हा ग्रंथ कवी परमानंद यांचे पुत्र देवदत्त यांनी रचल्याचं इतिहासकार सांगतात.\n\nया 'अनुपुराणा'त नाट्यमय प्रसंगाचं वर्णन आहे. शिवाजी महाराज आणि संभाजींमधला संवाद स्वराज्याच्या विभाजनविषयीचा आहे:\n\n'शिवाजी महाराज: उतारवयामुळे मला स्वराज्याचे रक्षण करणे जड जात आहे. तरी हे राज्य मी तुला देतो. राज्यातील कोणताही भाग तुझ्या सावत्र भावाला देणार नाही. त्याच्यासाठी मी नवीन राज्य जिंकेन. राजाराम लहान आहे तो स्वतः राज्य भोगावयास मागत नाही. तुझे गुण मोठे आहेत. पृथ्वी मी तुझ्या ताब्यात द्यायला तयार आहे. जशी शरीराची वाटणी होऊ शकत नाही तशी राज्याची वाटणी होऊ शकत नाही. हे राज्य कोणातरी एकालाच दिले पाहिजेय. मी दुसरे राज्य जिंकून येईपर्यंत तू रायगडाला सोयराबाईंच्या सहवासात न राहता शृंगारपूरला राहून प्रभावली सुभ्याचा कारभार पाहा.\n\nसंभाजी: 'आमचे दैव हे आमच्या सुखदुःखाचे कारण आहे. त्याला आईबाप कोणी जबाबदार नाहीत. तुम्ही नसलात तर स्वराज्यात माझे मन रमणार नाही. तुम्ही येथेच राहा. तुम्हा असलात म्हणजे बरे. वाटणीची कल्पना चूकच. व्यवहाराला धरून नाही. बापाजवळ राज्य मागणारा पुत्रच नव्हे.'\n\nराज्यविभाजनाच्या प्रस्तावाची 1675-76 या काळात रायगडावर चर्चा झाली असावी असा तर्क इतिहासकार काढतात.\n\nशिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील काही अधिकाऱ्यांचा युवराज संभाजींना विरोध होता. तो कशामुळे होता, यावरून मात्र मतभेद आहे.\n\nइतिहासकारांमध्ये छत्रपती संभाजी यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी दोन टोकाची मतं दिसतात. काही जाणकारांना संभाजी अतिशय विचारी, विद्वान ग्रंथलेखक, मुत्सद्दी आणि दूरदृष्टी असणारे दिसतात. तर काही ऐतिहासिक दस्तावेजात संभाजी हे अतिशय बेजबाबदार, बेभरवशाचे, व्यसनी आणि अविचारी होते, अशा आशयाची वर्णनं आढळतात. यांतल्या कोणत्या संभाजीवर आणि कोणत्या ऐतिहासिक कागदपत्रांवर विश्वास ठेवायचा, या प्रश्नाशी महाराष्ट्र गेली साडे तीनशे वर्षं झगडतो आहे.\n\nडॉ. कमल गोखले यांचं पुस्तक\n\nडॉ. जयसिंगराव पवार म्हणतात, \"रायगडावरील गृहकलहाची कारणे इतिहासकार समजतात त्याप्रमाणे संभाजीराजांच्या दुर्वर्तनात नव्हती, तर ती राणी सोयराबाई..."} {"inputs":"...तेल उत्पादन क्षेत्रानं 1973ला मोठी उसळी घेतली होती. त्यामुळे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत व्हेनेझुएलाचं चलन चांगलंच वधारलं होतं. या दरम्यानच देशातल्या तेल आणि पोलादाच्या क्षेत्राचं राष्ट्रीयीकरण झालं होतं.\n\nनंतर 1984 साली जागतिक बाजारात तेलाच्या किमती कमी झाल्या. त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले आणि देशात असंतोषाचं वातावरण निर्माण झालं. \n\nदेशाची वाटचाल अस्थिरतेकडे होऊ लागली. संप, असंतोष आणि दंगल या सगळ्या समस्यांनी देशाला ग्रासले होते. या हिंसाचारात हजारो लोक मारले गेले.\n\nह्युगो चॅवेझ : क्रांतीचा चे... उर्वरित लेख लिहा:","targets":"महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा विजय झाला.\n\nपहिल्या वर्षात मादुरोंना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. महागाईचा दर 50 टक्क्यांवर गेला. त्यांनी ढासळत्या अर्थव्यवस्थेवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही विशेष हक्कांची मागणी काँग्रेसकडे केली. \n\nराष्ट्राध्यक्ष मादुरो यांना अपेक्षित लोकप्रियता मिळाली नाही.\n\n2016 आणि 2017 साली त्यांना प्रचंड असंतोषाचा सामना करावा लागला. त्यांच्या सरकारविरुद्ध अनेक आंदोलनं झाली. 2016 सालच्या मे महिन्यात त्यांनी आणीबाणी जाहीर केली आणि परिस्थिती आणखी चिघळली. \n\nमहागाईचा नवा उच्चांक\n\nतेलाच्या किमती कमी झाल्यामुळे सामाजिक योजनांना छेद द्यावा लागला. त्यामुळे देशावर उपासमारीची वेळ आली आहे. हे या आंदोलनांचं मुख्य कारण होतं. \n\nव्हेनेझुएलाचा महागाईचा सध्याचा दर 652.7 टक्के इतका आहे, जो भारतात 3.59 टक्के आहे. यावरून तिथल्या भीषण आर्थिक परिस्थितीची कल्पना येऊ शकते. \n\nव्हेनेझुएलाचं सध्या दोन गटात विभागला गेला आहे. एका बाजूला माजी राष्ट्राध्यक्ष ह्युगो चॅवेझ यांना मानणारा एक गट आहे. त्यांना चॅवेस्ट्स असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला त्यांना न मानणारा दुसरा गट आहे. हा गट चॅवेझ यांच्या पक्षाची सत्ता संपण्याची वाट बघतो आहे.\n\nचॅवेझ यांना मानणारा गट चॅवेझ आणि मादुरो यांची प्रचंड स्तुती करतो. तेलाच्या चढ्या किमतींमुळे व्हेनेझुएलातील विषमता कमी होण्यास मदत झाली, असं या गटाचं मत आहे.\n\nविरोधक मात्र याचा इन्कार करतात. त्यांच्या मते चॅवेझ यांनी देशातील लोकशाही नष्ट केली. तर अमेरिका विरोधकांना पैसै देत असल्याचा आरोप चॅवेस्ट्स गटाचे लोक करतात.\n\nअसंतोषाचं तात्कालिक कारण\n\n29 मार्च 2017 रोजी विरोधकांचं नियंत्रण असलेल्या नॅशनल असेंब्लीचा सुप्रीम कोर्ट ताबा घेणार, या बातमीमुळे असंतोषाचा भडका उडाला. \n\nनॅशनल असेंब्ली ही या असंतोषाचं मोठं कारण आहे.\n\nया निर्णयामुळे आता राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांची अनियंत्रित सत्ता येईल, असं विरोधकांचं मत आहे. असेंब्लीने सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा अनादर केल्याचा ठपका कोर्टाने ठेवला.\n\nतीन दिवसांनी सुप्रीम कोर्टाने हा निर्णय मागे घेतला. मात्र त्यानंतर लोकांचा कोर्टावरचा विश्वास उडालाच.\n\nविरोधकांच्या मागण्या\n\nविरोधकांच्या चार प्रमुख मागण्या आहेत - \n\nसततच्या आंदोलनांमुळे मादुरो यांनी काही कडक पावलं उचलण्याचा निर्णय घेतला. त्याचाच भाग म्हणून घटना समितीची स्थापना..."} {"inputs":"...तेवढ्या गोष्टींवरून एखाद्याचं करियर बरबाद करते ही बाई असं चक्क तोंडावर बोलतात लोक. म्हणजे तिने अजून काय घडायची वाट पाहायला हवी?\" ती विचारते. \n\n'तिचा पगार वाढला नाही म्हणून ती असा आरोप करतेय'\n\nलैंगिक छळवणुकीची अनेक प्रकरणं शुभ्रा यांनी हाताळली आहेत. त्यातल्याच एका प्रकरणाविषयी बोलताना त्या सांगतात, \"एका पीडितेने तीन महिन्यांनी तक्रार केली, तिच्या बॉसविरूद्ध. तिच्या तक्रारीची दखल घेण्याऐवजी सगळ्यांनी तिलाच दोषी ठरवलं. \n\nइतकंच काय, तिला पगार वाढवून मिळाला नसेल म्हणून ती असे आरोप करतेय असंही म्हटलं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा जो मानसिक, शारिरीक त्रास झाला त्याचं काहीच नाही? हे होतं कारण पुरूषप्रधान संस्कृती,\" त्या खेदाने सांगतात. \n\nदु:ख वाटतं कारण...\n\nलैंगिक छळवणूक सहन केलेल्या अनेक महिला सध्या पुढे येत आहेत. त्यांनी सोसलेल्या त्रासाबद्दल त्यांना सहानुभूतीही मिळत आहे. या प्रकरणात HR असलेल्या किंवा ICCच्या सदस्य असणाऱ्या महिलांनाही मानसिक त्रास सहन करावा लागतो. \n\nपीडित महिलेल्या न्याय मिळत नाही. तिलाच नोकरी सोडून जावं लागतं तेव्हा खूप त्रास होतो, शुभ्रा सांगतात, \"मी जी केस सांगितली तेव्हाही मला खूप राग आला होता आणि प्रचंड अगतिकही वाटत होतं. मीही स्त्री होते, वरिष्ठ पदावर होते, पण मी काहीही करू शकले नाही.\"\n\nअशी फक्त एक घटना नाही, शुभ्रा नमूद करतात. \"हा अगतिकपण अनेकदा जाणवला आहे. कॉर्पोरेटमध्ये असे पुरूष, कंपनीसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यांच्याच हातात सगळी सत्ता. त्याच्याविरूद्ध कोणी बोललं तरी मॅनेजमेंट त्याकडे दुर्लक्ष करणार. जोपर्यंत या महिलांचा आत्मसन्मान, त्यांची सुरक्षितता कंपनीच्या फायद्यापेक्षा महत्त्वाची ठरणार नाही, तोवर हे असं घडत राहाणार.\"\n\nअशा केसेस म्हणजे साईपद्मांसाठीही दुखरी नस आहेत. \"मला खूप राग येतो. प्रचंड त्रास होतो. पण एका लेव्हलनंतर मी काही करू शकत नाही.\"\n\n#MeToo झालं पुढे काय?\n\nआज, एका वर्षाने का होईना, भारतात #MeTooची लाट आलेली आहे. अनेक महिलांनी आपल्याविरूद्ध झालेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. पण याचं भविष्य काय? \n\nयातून काही निष्पन्न होणार नाही असं शुभ्रांना वाटतं. \"आपली पुरुषप्रधान संस्कृती आहे आणि ती घरात असो वा कामाच्या ठिकाणी पुरुषांनाच प्राधान्य देत राहाणार.\"\n\nसाईपद्मा मात्र या चळवळीकडे सकारात्मक दृष्टीने पाहातात. \"मला वाटतं ICCपेक्षा एक निष्पक्ष यंत्रणा असावी जी महिलांना न्याय देऊ शकेल. ही यंत्रणा उभी करायला या चळवळीचा चांगला उपयोग होऊ शकेल.\"\n\nदरम्यान, या चळवळीनं जोर धरल्यानंतर शुक्रवारी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयानं ज्येष्ठ कायदेतज्ज्ञांची एक समिती नेमण्याची घोषणा केली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...तेवाईक आहे, तो कोणाच्या आशीर्वादाने फोन करायचा, त्याला कोणी अधिकार दिले? ही सगळी चौकशी झाली पाहिजे. वाझेचे आणि सरदेसाईचं भाषण तपासलं पाहिजे. वरुण सरदेसाईचा सीडीआर काढा, या महिन्यात त्या दोघांत व्हॉट्सअप कॉल झाले होते का हे चौकशीतून उघड होईल.'\n\n'वाझेचा गॉडफादर, मायबाप कोण चौकशीशिवाय बाहेर येणार नाही. हा माणूस इतका महत्त्वाचा आहे, त्याला मुख्यमंत्री, सामनाचे संपादक का मदत करतात हे यातून स्पष्ट होईल. कोरोनाच्या काळात वाझे आणि ख्वाजा युनूससंदर्भातील चार लोकांनाच पुन्हा सेवेत का घेतलं? हे तपासायला ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.\n\nस्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.\n\nपोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.\n\nमृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...तेवाईकांशी संपर्क केला, तेव्हा त्यांनी सांगितलं, \"24 एप्रिलला सकाळी मामांची तब्येत खूप बिघडली. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून त्यांना पुण्याच्या केईएम हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टरांनी तपासलं पण बेड खाली नाही म्हणून दुसरीकडे घेऊन जा असं सांगितलं. कुठे न्यावं, काय करावं काहीच कळत नव्हतं.\"\n\n\"आम्ही मुंबईत असल्याने फोन करून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. त्यांना ऑक्सिजनची गरज होती. हॉस्पिटल अ‍ॅम्ब्युलन्स देत नव्हतं. माझ्या भावाने तीन-चार हॉस्पिटलमध्ये चौकशी केली कुठेच बेड रिकामे न... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यू झाल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकांची संवाद साधला. \n\nत्यांनी म्हटलं, \"कोरोना प्रादूर्भावामुळे राज्यातील दोन पोलीस बांधवांचा मृत्यू झाला, ही अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. महाराष्ट्र शासन त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दोघांच्याही कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत आणि योग्य ती शासकीय नोकरी, तसंच नियमानुसार मिळणारी मदत दिली जाईल,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nपोलिसांमुळेच लॉकडाऊची कठोर अंमलबजावणी झाली.\n\n\"कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर सुरू असलेल्या लढाईमध्ये आपले पोलीस दल अत्यंत कठीण अशा परिस्थितीत काम करत आहे. पोलीसांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे,\" असं सांगत प्रकृतीची कोणतीही तक्रार असलेल्या पोलीसाला तातडीने उपचार मिळावेत याकरिता एक स्वतंत्र कोरोना दक्षता कक्ष निर्माण करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nमुंबईसाठी सहपोलीस आयुक्त नवल बजाज तर महाराष्ट्रासाठी अतिरिक्त महासंचालक संजीव सिंघल यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तसं जिल्हा स्तरावर देखील संबंधित पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक हे अशा प्रकारचे कक्ष निर्माण करतील. तसंच मुंबईमध्ये दोन हॉस्पिटल हे पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात येतील, अशी माहिती गृहमंत्र्यांनी दिली. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...तेव्हा प्रादेशिक भावना जास्त टोकदारपणे पुढे येत होत्या, भारताचे राष्ट्रीय राजकारण आणि आपल्या राज्याचे प्रादेशिक राजकारण यांच्यात फरक करण्यात मतदारांना स्वारस्य नव्हतं; त्याऐवजी आपल्या स्थानिक आणि प्रादेशिक प्रश्नांचे आरोपण राष्ट्रीय रंगमंचावर करण्यात त्यांना स्वारस्य होतं. मध्य भारतातली काही राज्ये वगळली तर सर्वत्र हे वातावरण होतं. \n\nपण कालांतराने, दशकाच्या अखेरीस प्रादेशिक पक्षांची एकूण क्षमता, झेप, नेतृत्वाचा वकूब या सगळ्याबद्दल शंका निर्माण व्हायला सुरुवात झाली—त्याला हे पक्ष जबाबदार होतेच, प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेशिक किंवा राज्यस्तरावरचे पक्ष काय करत होते? आपल्या राज्यात भाजपचा किती धोका आहे याचा अंदाज घेऊन मनसबदारी स्वीकारत होते (शिवसेना), जुळवून घेत होते (अण्णाद्रमुक), गप्प बसत होते (बिजू जनता दल किंवा तेलंगणा राष्ट्र समिति), किंवा भाजपच्या विरोधात जात होते. \n\nझारखंडमध्ये निवडणूक प्रचारादरम्यानचं चित्र\n\nपरिणामी, मतदारांच्या पुढे दोन भिन्न पातळ्यांवर दोन भिन्न पर्यायांची चौकट आपसूक तयार होते—देशाच्या पातळीवर मोदी (आणि कॉंग्रेस) तर राज्याच्या पातळीवर भाजप आणि त्या-त्या राज्यातले पर्याय अशी ही द्विस्तरीय चौकट अस्तित्वात येते. \n\nम्हणजे जणू काही एकाच सिनेमात दोन कथानकं कमीअधिक समांतरपणे चालली असावीत तशी ही अवस्था आहे. पात्रं अधूनमधून एकमेकांशी बोलाचाली करतात, पण त्यांच्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत; त्यांची प्रेमप्रकरणं वेगळी आहेत, आणि कोण खलनायक आहे ते त्या-त्या संदर्भावरून ठरणार, अशा गुंतागुंतीच्या सिनेमासारखी ही सध्याच्या राजकारणाची रचना आहे. \n\nएकीकडे, मोदींच्या अखिल भारतीय युक्तिवादाला अनेक प्रादेशिक पक्ष देशपातळीवर प्रत्युत्तर देऊ शकत नाहीत, त्यामुळे तो युक्तिवाद आणि मोदी दोघंही 'देशाच्या जनते'ला मान्य आहेत असं चित्र उभे राहतं; तर दुसरीकडे मोदी आणि त्यांचा अखिल भारतीय युक्तिवाद बाजूला सारून अनेक राज्यांचे मतदार वेगळे पर्याय निवडून मोकळे होतात असंही दिसतं. \n\nया गुंत्यामुळे दोन अगदी परस्परविरोधी गोष्टी घडून येतात. एक म्हणजे मोदी आणि भाजप यांना आणि त्यांच्या म्हणण्याला देशभर लोकांची मान्यता आहे असा माहोल तयार होतो, तर दुसरीकडे मोदी आणि भाजप जेव्हा एखादी अखिल भारतीय गोष्ट लोकांच्या घशात कोंबायला निघतात तेव्हा अचानक त्याच्यात अडथळे येतात. हे अडथळे फक्त प्रादेशिक पक्ष आणतात असं नाही, तर मोदींचं गारुड डोक्यावर घेणारे मतदारच ते गारुड मनाला लावून न घेता आपापल्या प्रादेशिक अपेक्षांच्या नुसार राजकीय निवड करतात. \n\nजोपर्यंत मोदी आणि भाजपा खर्‍या अर्थाने त्यांच्या राजकारणातून फसव्या धार्मिकतेवर आधारित राष्ट्रवादाचा फुगवटा काढून ताकत नाहीत (जे होणं अवघडच आहे), किंवा जोपर्यंत इतर बिगर-भाजप पक्ष नवी, प्रादेशिक आणि अखिल भारतीय यांचा मेळ साधणारी दृष्टी विकसित करू शकत नाहीत, तोपर्यंत देशाच्या निवडणुकीत एक आणि राज्यात दुसरा पक्ष पसंत करायचं ही मतदारांच्या वागण्यातली दुविधा शिल्लक राहील असे दिसते. \n\n(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार..."} {"inputs":"...तो आधी वाहून गेलाच होता, आता कोव्हिडच्या काळात राज्याच्या प्रशासनाला अकार्यक्षमता, कल्पनाशून्यता, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राजकीय नेतृत्वाला न जुमानणे, असे अनेक संसर्ग झालेले दिसून येते आहे.\n\nत्यामुळे प्रशासनाला झालेल्या या संसर्गांचा इलाज उद्धव ठाकरे यांच्या सरकारला तातडीने करावा लागणार आहे.\n\nअधिकाऱ्यांच्या बदल्या आणि मर्जीतले अधिकारी नेमणे, हा तो इलाज असून चालणार नाही. त्याऐवजी केवळ कार्यक्षमता आणि संवेदनशीलता तपासून नेमणुका करणे हा खरा इलाज असणार आहे.\n\nगेल्या बऱ्याच काळापासून राज्याच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहेत तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांमधले देखील आहेत.\n\nएकीकडे राज्याची शेती अडचणीत असताना राज्याच्या विकासाचं इंजिन असलेली मुंबई संकटात सापडणे हे राज्यापुढचं फार मोठं आव्हान असणार आहे. एकीकडे संसर्ग-संक्रमणाचा मुकाबला करीत असतानाच सरकारला यावर नवे-अभिनव उपाय स्वीकारण्याची तयारी करावी लागेल. केवळ किती कोटींचं पॅकेज कुणाला दिलं, या फसव्या धोरण-चकव्यात स्वतः न अडकता आणि लोकांनाही न अडकवता काय करता येईल, याचा ऊहापोह तातडीने होणे गरजेचे आहे.\n\nइथे उद्धव ठाकरे यांची कसोटी लागेल, कारण त्यांच्या पक्षाचा पारंपरिक आधार मुंबई-ठाणे परिसर राहिला आहे. पण त्यांना राज्याची नव्याने आर्थिक रचना करण्याचे प्रयत्न करताना त्या पट्ट्याच्या पलीकडच्या राज्याचा विचार करून नवी धोरणं आखावी लागतील.\n\nसर्वप्रथम छोट्या शहरांमध्ये उद्योग आणि रोजगार-निर्मिती हा सरकारचा प्राधान्याचा कार्यक्रम असावा लागेल. प्रत्येक जिल्ह्यातून किमान दोन किंवा तीन लहान शहरे निवडून तिथे असे प्रयोग सुरू केले तर राज्याच्या आर्थिक दुर्दशेतील एक दुवा - उपजीविका - थोडा तरी हाताळता येईल.\n\nराजकीय आव्हानं \n\nमात्र महाराष्ट्र सरकारपुढे खरा प्रश्न असणार आहे तो राजकीय आव्हानं हाताळण्याचा. आघाडीचं सरकार म्हटले की त्यात आधीच गुंतागुंत असते, त्यामुळे आघाडीच्या अंतर्गत सुसूत्रता हे एक राजकीय आव्हान असणार आहे.\n\nकोव्हिड संकटाच्या पहिल्या टप्प्यावर मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्यात बरीच सुसूत्रता दिसली, पण आता इतर खात्यांचे मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यातील सुसूत्रतेची गरज असेल. लवकरच राज्याला पुरवणी अर्थसंकल्प मांडावा लागेल, आणि वर म्हटल्याप्रमाणे राज्यासाठीचे नव्या प्रकारचे निर्णय घ्यावे लागतील. ते करताना जर मुख्यमंत्र्यांकडे स्वतःची धोरणे आणि दिशा नसतील तर सरकारची राजकीय वाटचाल तीन पायांच्या शर्यतीसारखी होईल. उद्धव ठाकरे यांची ही खरी राजकीय कसोटी असणार आहे.\n\nखरं तर राज्यातले तीन मोठे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवत असल्यामुळे या सरकारला एक मोठी संधी आहे. ती अशी की, नवीन धोरणे आणि धाडसी निर्णय यांना राज्यात मोठी सहमती निर्माण करता येईल.\n\nदुसरीकडे, राज्यात एक मोठा विरोधी पक्ष आहे, त्याच्याकडे नेतृत्व आहे, यंत्रणा आहे, आणि त्यामुळे सरकार त्या विरोधी पक्षावर कशी मात करेल हेदेखील एक राजकीय आव्हान असणार आहे. एका परीने वर सांगितलेले दोन्ही मार्ग हेच राज्य सरकारला या अडचणीतून सोडवू..."} {"inputs":"...तो. \n\nयाबरोबरच महात्मा गांधीचे नातू तुषार गांधीच्या उपस्थितीचा मुद्दा मांडला जातो. शिवाय शिवाजी महाराजाच्या प्रतिमा जवळ दोन तास मौनव्रत धारण करण्याची चर्चा आहे. \n\nचळवळीमधून ताकद?\n\nमोर्चाचं स्वरूप मूक मोर्चा असंही आहे. यातून शांततावाद, अहिंसा, गांधीवाद, सत्याग्रह, आंबेडकरवाद या विचारप्रणालीशी संवाद हे त्यांचे स्वरूप दिले गेले. \n\nशिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी हे आयकॉन संकेताविरुद्धच्या लढयाचे प्रतीक आहेत. \n\nप्रस्थापित संकेताच्या विरोधातील संघर्ष या प्रतीकामधून उभा राहात आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. हा ऐक्याचा प्रयत्न घडत असतानाच भाजपविरोधी पक्षांमध्ये अजून मनोमीलन झालेले नाही. भाजपविरोधी पक्षांमध्ये पक्षीय राजकारण आणि पक्षीय स्पर्धा टोकदार आहे. त्यामुळे भारिप-बहुजन महासंघाने संविधान बचाव रॅलीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली. भारिप-बहुजन महासंघ हा एक पक्ष व त्यांचे नेते भीमा कोरेगावच्या घटनेवरील लक्ष या रॅलीमुळे विचलित होते, अशी भूमिका मांडतात. थोडक्यात भाजपविरोधी शक्तीमध्ये अंतर आहे, असेही दिसते.\n\nतिरंगा एकता यात्रा\n\nसंविधान बचाव मूक मोर्चा ही घडामोड चळवळ व पक्ष, काँग्रेस व काँग्रेस परिवार, (राष्ट्रवादी-तृणमूल), राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष, समाजवादी पक्ष व मार्क्सवादी पक्ष अशी संवादाची एक संरचना विकसित करतो. ही संरचनात्मक ऐक्याची दूरदृष्टी दिसते. तसेच शेतकरी, ओबीसी, अनुसुचित जाती यांच्यामध्ये ऐक्य करण्याचा प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न म्हणजे भाजपपुढील राजकीय आव्हान आहे. त्यामुळे भाजपने 26 जानेवारीला तिरंगा एकता यात्रेचे आयोजन केले. राज्यभरात तीनशे ठिकाणी तिरंगा एकता यात्रा आयोजित केली. \n\nया यात्रेत सलोखा व ऐक्याचा दावा भाजपनं केला आहे. या यात्रेच्या नियोजनामध्ये प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे पाटील यांनी पुढाकार घेतला. 2399 ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले. भाजपनं या कार्यक्रमाचा विस्तार उद्देशिकेचे वाचन, शहिदांचे कुटुंबीय, सैनिकांचे कुटुंबीय, नागरी समाज आणि आदिवासी गावे असा केला आहे. शिवाय 1996 मध्ये बॉम्बस्फोट झालेल्या 12 ठिकाणीही ध्वजवंदन करण्याचा निर्णय घेतला. \n\nविकासाचा मुददा आणि नेतृत्व यांची सांधेजोड भाजपने केली. विशेष म्हणजे विकासाच्या मुदयावर भाजपशी स्पर्धा करता येत नसल्याने विरोधक विविध घटकांमध्ये संघर्ष निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा रावसाहेब दानवे पाटील यांनी केला आहे. म्हणजेच भाजप व भाजपविरोधी पक्ष असा राजकीय संघर्ष दिसतो. हा राजकीय कृतिप्रवणतेचा मुख्य गाभा आहे.\n\n'संविधान मोर्चा' आणि 'तिरंगा एकता यात्रा' या दोन्ही घडामोडी केवळ निषेधपरच नाहीत तर त्यातून सत्तास्पर्धाही तीव्र झाल्याचं दिसतं. 2019 चा राजकीय आखाडा भाजपविरोधी पक्षांनी आघाडीच्या व सामाजिक समझोत्याच्या पध्दतीने रचण्यास सुरूवात केली. भाजपने त्यांचे सामाजिक संरचनात्मक बुरूज ढासळू नयेत म्हणून झोकून देऊन काम सुरु केले. म्हणजेच हा प्रयत्न केवळ सामाजिक सलोख्याचा नाही. हा प्रयत्न 2019 च्या..."} {"inputs":"...तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की माणसं माकडाचीही शिकार करून खातात.\"\n\nभारतीय समाजात माकड खाण्याची प्रथा नाही. \n\nआमटे पुढे म्हणाले, \"आम्ही पहिल्यांदाच माकडाची शिकार केलेली पाहात होतो. त्या आदिवासींकडे आम्ही माकडाचं पिल्लू मागितलं. त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असं सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते. आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि त्या बदल्यात ते माकडाचं पिल्लू घेतलं.\"\n\n1973मध्ये आमटे आर्क हे प्राणी अनाथालय सुरु झालं ते या माकडाच्या पिल्लापासून. तेव्हा अशा जंगली प्राण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण कमी झालं'\n\nडॉ. मंदा आमटे यांच्या मते गेल्या चार दशकात आदिवासींच्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. \"पूर्वी आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे धनुष्यबाण असायचे. बाणाला मातीचे गोळे लावलेले असायचे. जाता-येता ही मुलं पक्षी मारायची. पण आता बदल झालाय. आता ते शिकार करत नाहीत.\" \n\nइथे आलेले अनाथ प्राणी आणि त्यांच्याविषयीचं प्रेम पाहून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होऊ लागला, असं मोन्शी दोरवा या माडिया आदिवासी तरूणाला वाटतं. हेमलकसाच्या शाळेत शिकलेल्या मोन्शी दोरवाचं वय तीस वर्ष आहे. \n\n\"लहानपणी मी वडील आणि आजोबांबरोबर शिकारीला जायचो. आजोबांनी माकड मारून आणलेलं आठवतंय. पण आता आम्ही खाण्यासाठी माकडाची शिकार करत नाही.\" \n\nसापळा लावून कशा प्रकारे प्राण्यांची शिकार केली जायची याचं प्रात्यक्षिक त्यानं आम्हाला दाखवलं. \n\nमाडिया आदिवासी तरूण मोन्शी दोरवा\n\n\"आजही आदिवासींच्या घरात शिकारीची जाळी, सापळे, मोठ मोठाले भाले पाहायला मिळतात. त्याचा वापर हळूहळू मागे पडला आणि आदिवासी भाजीपाला, धान्य पिकवायला लागले. आज आमचं मुख्य अन्न शेतीवरच अवलंबून आहे.\" \n\nमोन्शी आदिवासींच्या आयुष्यात झालेल्या या बदलामुळे खूप खुश आहे. पण आदिवासी संस्कृतीची पारंपरिक मूल्य टिकून राहावीत असं त्याला वाटतं. \n\nआता इथल्या आदिवासींच्या जगण्याचं साधन शिकार नाही, तर शेती आहे. \n\n\"आदिवासींनी शिकार करणं कमी केल्यानं आमटे आर्कमध्ये येणाऱ्या जंगली प्राण्यांची संख्याही कमी झाली आहे,\" असं डॉ. आमटे यांनी सांगितला.\n\nएल्सा ही बिबट्याची बछ़डी सहा महिन्याची असताना अनाथालयात दाखल झाली\n\nरेस्क्यू सेंटर आणि अनाथालय\n\nआज प्राण्यांच्या या अनाथालयात विविध प्रजातीचे जवळपास शंभर प्राणी आणि पक्षी आहेत. \n\nआतापर्यंत जवळपास १००० जखमी तसंच अनाथ प्राण्यांना आमटे आर्कनं वाचवलं आहे. पण सगळेच अनाथ प्राणी आदिवासींनी आणून दिलेले नाहीत. \n\n\"वनखात्यानं आतापर्यंत 10 बिबटे सांभाळायला दिले. महाराष्ट्रात अहमदनगर आणि नाशिकमध्ये सध्या बिबट्या मनुष्यवस्तीत घुसल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. अनेकदा जंगली भागात प्राण्यांच्या अधिवासात मनुष्यवस्तींचं अतिक्रमण झालेलं दिसतं. अशा संघर्षातून अनाथ झालेले काही प्राणी वनखातं आमच्याकडे सुपूर्द करतं. आता इथल्या पिंजऱ्यात असलेली एल्सा हे बिबट्याचं पिल्लू गेले अडिच वर्ष इथं आहे,\" अशी माहिती आमटे आर्कचे सहसंचालक अनिकेत आमटे यांनी दिली. \n\nरेस्क्यू सेंटर असल्याने बिबट्या,..."} {"inputs":"...तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की माणसं माकडाचीही शिकार करून खातात.\"\n\nभारतीय समाजात माकड खाण्याची प्रथा नाही. \n\nआमटे पुढे म्हणाले, \"आम्ही पहिल्यांदाच माकडाची शिकार केलेली पाहात होतो. त्या आदिवासींकडे आम्ही माकडाचं पिल्लू मागितलं. त्यांनी घरात मुलं उपाशी आहेत असं सांगितलं. तेव्हा आम्हाला कळलं की भूक किती पराकोटीची असू शकते. आम्ही मुलांना खायला तांदूळ दिले आणि त्या बदल्यात ते माकडाचं पिल्लू घेतलं.\"\n\n1973मध्ये आमटे आर्क हे प्राणी अनाथालय सुरु झालं ते या माकडाच्या पिल्लापासून. तेव्हा अशा जंगली प्राण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मते गेल्या चार दशकात आदिवासींच्या आयुष्यात खूप बदल झाला आहे. \"पूर्वी आमच्या शाळेतल्या प्रत्येक मुलाकडे धनुष्यबाण असायचे. बाणाला मातीचे गोळे लावलेले असायचे. जाता-येता ही मुलं पक्षी मारायची. पण आता बदल झालाय. आता ते शिकार करत नाहीत.\" \n\nइथे आलेले अनाथ प्राणी आणि त्यांच्याविषयीचं प्रेम पाहून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत बदल होऊ लागला, असं मोन्शी दोरवा या माडिया आदिवासी तरूणाला वाटतं. हेमलकसाच्या शाळेत शिकलेल्या मोन्शी दोरवाचं वय तीस वर्ष आहे. \n\n\"लहानपणी मी वडील आणि आजोबांबरोबर शिकारीला जायचो. आजोबांनी माकड मारून आणलेलं आठवतंय. पण आता आम्ही खाण्यासाठी माकडाची शिकार करत नाही.\" \n\nसापळा लावून कशा प्रकारे प्राण्यांची शिकार केली जायची याचं प्रात्यक्षिक त्यानं आम्हाला दाखवलं. \n\nमाडिया आदिवासी तरूण मोन्शी दोरवा\n\n\"आजही आदिवासींच्या घरात शिकारीची जाळी, सापळे, मोठ मोठाले भाले पाहायला मिळतात. त्याचा वापर हळूहळू मागे पडला आणि आदिवासी भाजीपाला, धान्य पिकवायला लागले. आज आमचं मुख्य अन्न शेतीवरच अवलंबून आहे.\" \n\nमोन्शी आदिवासींच्या आयुष्यात झालेल्या या बदलामुळे खूप खुश आहे. पण आदिवासी संस्कृतीची पारंपरिक मूल्य टिकून राहावीत असं त्याला वाटतं. \n\nआता इथल्या आदिवासींच्या जगण्याचं साधन शिकार नाही, तर शेती आहे. \n\n\"आदिवासींनी शिकार करणं कमी केल्यानं आमटे आर्कमध्ये येणाऱ्या जंगली प्राण्यांची संख्याही कमी झाली आहे,\" असं डॉ. आमटे यांनी सांगितलं.\n\nएल्सा ही बिबट्याची बछ़डी सहा महिन्याची असताना अनाथालयात दाखल झाली\n\nरेस्क्यू सेंटर आणि अनाथालय\n\nआज प्राण्यांच्या या अनाथालयात विविध प्रजातीचे जवळपास शंभर प्राणी आणि पक्षी आहेत. \n\nआतापर्यंत जवळपास १००० जखमी तसंच अनाथ प्राण्यांना आमटे आर्कनं वाचवलं आहे. पण सगळेच अनाथ प्राणी आदिवासींनी आणून दिलेले नाहीत. \n\n\"वन खात्यानं आतापर्यंत 10 बिबटे सांभाळायला दिले. महाराष्ट्रात अहमदनगर आणि नाशिकमध्ये सध्या बिबट्या मनुष्यवस्तीत घुसल्याच्या अनेक घटना ऐकायला मिळतात. अनेकदा जंगली भागात प्राण्यांच्या अधिवासात मनुष्यवस्तींचं अतिक्रमण झालेलं दिसतं. अशा संघर्षातून अनाथ झालेले काही प्राणी वन खातं आमच्याकडे सुपूर्द करतं. आता इथल्या पिंजऱ्यात असलेलं एल्सा हे बिबट्याचं पिल्लू गेले अडीच वर्ष इथं आहे,\" अशी माहिती आमटे आर्कचे सहसंचालक अनिकेत आमटे यांनी दिली. \n\nरेस्क्यू सेंटर असल्याने बिबट्या, हरणं, अस्वलं असे अनेक प्राणी..."} {"inputs":"...तोय आणि मला आशा आहे की, पुढल्या सामन्यात चांगल्या खेळीसाठी सर्व नीट जुळून येईल.\" \n\nन्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीतील दुसरा फलंदाज अर्थात निकोलस हा सुद्धा चिंतेचं कारण बनू शकतो. कारण गेल्या तीन सामन्यात त्याने केवळ 12 धावा केल्या आहेत.\n\nअर्थात, फलंदाजांच्या क्रमवारीत फेरबदल करणं न्यूझीलंडच्या थिंकटँकला अवघड गोष्ट असेल. कारण विश्वचषकाच्या अंतिम फेरीत कुठलेही प्रयोग करणं महागात पडू शकतं.\n\nपहिली फलंदाजी असो किंवा इंग्लंडने उभारलेल्या आव्हानांचा पाठलाग करणं असो, न्यूझीलंडच्या सलामीवीर जोडीने दमदार खेळी... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि जॉनी बेअरस्ट्रो हे असायला हवेत.\n\nजेसन रॉय आणि जॉनी बेअरस्ट्रो या सलामीवीरांनी इंग्लंडला सर्व महत्त्वाच्या सामन्यात निर्णायक खेळी करून दिलासा दिला आहे. \n\nजेसन रॉय\n\nरूट, मॉर्गन आणि स्टोक्स हेही इंग्लंडच्या मधल्या फळीतील विश्वासू फलंदाज आहेत. \n\nइंग्लंडच्या संघातील फक्त जॉस बटलर फॉर्म हरवल्याचं दिसतं आहे. यंदाच्या विश्वचषकाच्या सुरुवातीलाच पाकिस्तानविरुद्ध शतक ठोकून बटलरने आशादायी सुरुवात केली होती. मात्र, मागच्या पाच सामन्यात बटलर धावांसाठी प्रचंड संघर्ष करताना दिसतोय. तो मागच्या पाच सामन्यात एकूण 68 धावाच करू शकला.\n\nइंग्लंडच्या फलंदाजीची मधली फळी धावसंख्या वाढवणार नाही, यासाठी निशामने प्रयत्न केले पाहिजेत. अर्थात, सॅन्टनरने सुद्धा त्याला साथ दिली पाहिजे.\n\nदुसरीकडे, इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन बाऊन्सरमुळे त्रस्त असल्याचा दिसून आलं. त्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी या गोष्टीवर लक्ष ठेवायला हवं.\n\nसेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांबाबत बोलताना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली म्हणाला, \"जर गोलंदाजांसाठी स्थिती अनुकूल असेल आणि धावसंख्याही पुरेशी असेल, तर ते खतरनाक ठरू शकतात, हे तुम्ही सेमीफायनलमध्ये पाहिलंच असेल.\"\n\nलॉर्ड्सवरच इंग्लंडने न्यूझीलंडला 119 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे लॉर्ड्सच्या मैदानात उतरण्याआधीच इंग्लंड मानसिकरीत्या सक्षम असेल, हे निश्चित.\n\nमात्र, इंग्लंडला हेही चांगलं माहीत असणार की, यापूर्वी लॉर्ड्सवर खेळलेल्या एकूण सामन्यांपैकी निम्म्यापेक्षा कमी सामने आपण जिंकलो आहोत. इंग्लंडची लॉर्ड्सवरील एकदिवसीय सामन्यांची कामगिरी काही खास नाही.\n\nआणि हो, इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांना याच विश्वचषकात लॉर्ड्सवर पराभव पत्कारावा लागला आहे. या दोन्ही संघांना ऑस्ट्रेलियन संघाने पराभूत केले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्त्वाचं ठरेल.\n\nपाहूया कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांमधल्या राजकारणाची सद्यस्थिती :\n\nसिंधुदुर्ग : राणे विरुद्ध शिवसेना\n\nकोकणातील सर्वांत तळाचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. तळकोकण म्हणून जो महाराष्ट्राला परिचित आहे तो हाच परिसर. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सिंधुदुर्गाची लोकसंख्या कमी आहे. त्यामुळं इथं विधानसभा मतदारसंघही कमी आहेत. कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे तीन विधानसभा मतदारसंघ सिंधुदुर्गात येतात. \n\n2014 सालचा निकाल\n\nसिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघांचा 2... उर्वरित लेख लिहा:","targets":"आदर आहे,\" असंही विनायक राऊत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.\n\nभाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार\n\nमात्र, शिवसेनेनं कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणेंबद्दल उमेदवार दिल्यानं भाजपनं शिवसेनेला प्रत्युत्तर दिलंय. कुडाळमध्ये वैभव नाईक यांच्याविरोधात दत्ता सामंत यांना, तर सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्याविरोधात राजन तेली यांना भाजपनं पाठिंबा दिलाय.\n\nएकूणच सिंधुदुर्गातील तिन्ही मतदारसंघात तुल्यबळ लढती होणार असल्याचे चित्र आहे. मात्र, 'राणे विरूद्ध शिवसेना' या संघर्षात सिंधुदुर्गमध्ये युती असून नसल्यासारखी स्थिती आहे.\n\nस्वत: प्रमोद जठार बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"सिंधुदुर्गात युती नसल्यासारखी स्थिती. याची सुरुवात शिवसेनेनं केली. कुडाळ, सावंतवाडीतले AB फॉर्म आमच्याकडे पण होते, पण भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादांनी सांगितलं की, आपण एबी फॉर्म द्यायचे नाही. आम्ही युती धर्माचं पालन केलंय.\"\n\nआता विधानसभेचे निकालच सिंधुदुर्गात राणेंचा दबदबा की शिवसेनेचं वर्चस्व ठरवतील.\n\nरत्नागिरी : शिवसेनेचं वर्चस्व असलेला जिल्हा\n\nदापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर अशा पाच विधानसभा मतदारसंघांचा रत्नागिरी जिल्ह्यात समावेश आहे.\n\nरत्नागिरीतल्या बहुतांश राजकीय लढती या 'शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी' अशाच राहिल्या आहेत. त्यामुळं 2014 सालीही हीच स्थिती पाहावयास मिळाली होती. 2014 साली रत्नागिरीत राष्ट्रवादीचे दोन, तर शिवसेनेचे तीन आमदार निवडून आले होते.\n\n2014 सालचा निकाल\n\nकाही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे माजी कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यात संजय कदम यांच्या रूपानं राष्ट्रवादीचा एकच आमदार उरला आहे.\n\nरत्नागिरीत एकूणच शिवसेनेचं वर्चस्व मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं, आमदारसंख्येवरून हे स्पष्ट दिसून येतं. आता भास्कर जाधवांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं पक्षाची ताकद आणखी वाढल्याचं चित्र आहे.\n\nभास्कर जाधव\n\nमात्र, सिंधुदुर्गात 'राणे विरूद्ध शिवसेना' हा संघर्ष या निवडणुकीत उघडपणे पुन्हा एकदा समोर आल्यानं त्याचा परिणाम रत्नागिरीत जाणवेल का, असे प्रश्न अनेकजण उपस्थित करतात. मात्र, यावर ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत म्हणतात, \"कणकवलीतल्या समीकरणांचा बाजूच्या जिल्ह्यात म्हणजे रत्नागिरीत सुद्धा फरक पडणार नाही. इतर महाराष्ट्रात तर काहीच संबंध..."} {"inputs":"...त्त्वाची भूमिका बजावू शकते. तुम्ही एखाद्या समस्येने त्रस्त असाल, तर आपण धार्मिकतेचा मार्ग निवडू शकता. यामुळे आपलं वय पाच वर्षांनी वाढू शकतं. \n\nचहा-कॉफी यांचं सेवन\n\nयाशिवाय, ब्ल्यू झोन परिसरात राहणाऱ्या लोकांना दिवसात अनेकवेळा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे. जाणकारांच्या मते, दिवसभरात या उष्ण पेयांच्या सेवनामुळे हृद् यविकाराचा धोका कमी होतो. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, नियासीन आणि व्हिटॅमिन-ई यांच्यासारखे घटक आढळून येतात. \n\nया पेय पदार्थांच्या मदतीने टाईप-2 डायबेटिस रोखता येऊ शकतो. यामुळे आपली... उर्वरित लेख लिहा:","targets":"क, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्मचरित्रात राणेंनी लिहिलं आहे, \"महाराष्ट्र विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करून निवडणुका घेण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने घेतला. 1995 पासून सरकार चालवल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवताना 171-117 असा फॉर्म्युला ठरवला. शिवसेनेने आपल्या कोट्यामधून 10 जागा इतर मित्र पक्षांना देण्याचे निश्चित केले.\n\n\"शिवसेनेच्या उमेदवारांची नावं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सहीनं 'सामना'मध्ये गेली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी ती पाहिली. या यादीमध्ये उद्धव यांनी परस्पर 15 उमेदवारांची नाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांची भूमिका कारणीभूत होती, असं 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनीही बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. 1999 साली भाजपनं पाठिंबा द्यायलाही विलंब केल्याचंही प्रधान सांगतात.\n\n1999 सालच्या निवडणुकीत उमेदवारांची नावं बदलण्याबाबत प्रधान म्हणतात, \"साधारणतः प्रत्येक पक्षाचे दहा-पंधरा टक्के उमेदवार बदलले जातात. मात्र ती नावं बदलण्यात उद्धव यांची भूमिका किती होती हे सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वतः सर्व निर्णय घ्यायचे. शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनानंतर उद्धव कार्याध्यक्ष झाले आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले.\"\n\nविलासरावांचं सरकार का नाही पाडता आलं?\n\n2002 विलासराव देशमुख यांच्या सरकारचा पाठिंबा काही अपक्ष आणि लहान पक्षांनी काढल्यावर विरोधी पक्षांना सत्ता स्थापन करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी केलेल्या हालचालींबद्दल राणे यांनी पुस्तकात विस्तृत लिहून ठेवलं आहे.\n\nकाही अपक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना गोरेगावच्या 'मातोश्री' क्लबमध्येही ठेवण्यात आलं होतं. परंतु संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर सर्व काही बदललं.\n\nदुसऱ्याच दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन 'सत्तेशिवाय आपली घुसमट होते, असं काही नाही. या सरकार पाडण्याच्या मोहिमेला आपला पाठिंबा नाही,' असं स्पष्ट केलं. या सर्व घडामोडींमागे उद्धव ठाकरे, गोपीनाथ मुंडे, जॉर्ज फर्नांडीस होते, असं राणे यांनी लिहिलं आहे.\n\nमहाबळेश्वरमधील अधिवेशन शेवटची ठिणगी \n\n2002 साली राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्यविजय भिसे यांची हत्या करण्यात आली. कणकवलीपासून 15 किलोमीटर अंतरावरच्या शिवडावमध्ये ही हत्या झाली. नारायण राणे तेव्हा विरोधी पक्षनेते होते. या हत्येनंतर राणेंच्या कणकवलीतल्या घराची जाळपोळ झाली होती. पण त्यावेळेस शिवसेनेचा कोणताही नेता कोकणात आला नाही किंवा राणेंच्या बाजूने ठामपणे उभा राहीला नाही. \n\nया प्रसंगापासून राणे शिवसेनेपासून दुरावण्याचा वेग वाढला, असं धवल कुलकर्णींनी म्हटलं. \n\nधवल कुलकर्णी यांनी राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संबंध बिघडण्याचा ट्रिगर पॉइंट महाबळेश्वरमधील शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी ठरला, असं सांगितलं. \n\nत्याबद्दल विस्तारानं सांगताना धवल कुलकर्णी म्हणतात, \"जानेवारी 2003 मध्ये महाबळेश्वर इथे शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी होती. याच कार्यकारिणीमध्ये..."} {"inputs":"...त्मविश्वास नव्यानं गवसला होता. माझे खास म्हणता येतील असे मित्र आणि अगदी बॉयफ्रेंडही होता. \n\nया वयातल्या इतर मुलांसारखं माझं 3-4 वेळा ब्रेकअप झालं तेव्हा मला फक्त आत्मविश्वासच नाही तर इतरही बरंच काही मिळालं होतं.\n\nस्वतःशी नव्यानं ओळख झाली\n\nमला नवे मित्र मिळाले, तशा मैत्रिणीही. खास मैत्रिणी. ज्या मुलींचा शाळेत मी हेवा करत होते, अशा त्या मुली होत्या.\n\nमला याबाबत कोणी प्रश्न विचारले, तर मी हसून सोडून द्यायला लागले. \n\nशाळेत असताना इतर मुली मला जास्त सुंदर वाटायच्या. या मुली स्वतःच्या पायावर उभ्या होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ँकी आता आता पूर्णपणे लेस्बियन आहे. मला त्या वेळी माझ्या लैंगिकतेची जाणीव झाली होती, तरी फ्रँकीची कॉपी करायची नाही म्हणून मी शांत राहिले. \n\nतब्बल 11 वर्षांनंतर जेव्हा माझं वय 26 होतं तेव्हा मी माझ्या कुटुंबियांना मी बायसेक्शुअल असल्याबद्दल सांगितलं.\n\nमाझ्या बहिणी त्यांच्या रिलेशनशिपमध्ये आनंदी आहेत आणि ते किती सुंदर आहे. आता इतक्या वर्षांनंतर मी इथे आहे, जगाच्या मुख्य प्रवाहात सामील झाले आहे.\n\nतरीही गेली 4 वर्षं मी सिंगल आहे. डेटिंग किंवा संभाव्य जोडीदार शोधण्याच्या विचाराची सुरुवात करणं माझ्यासाठी तसं सोपं नव्हतं. तसं करणं म्हणजे जगाला विचारावं लागणार. मग मी विचार केला - हे टेलिव्हाईज का करू नये?\n\nम्हणून मी चॅनल 4 च्या 'अनडेटेबल्स'साठी अर्ज केला. हे सगळं अनिश्चित आहे, पण माझ्याकडे गमावण्यासारखं आता काही नाही. जे काही आहे ते मिळवण्यासारखंच आहे. \n\nया कार्यक्रमात सहभागी स्पर्धकांनी मला हवा असलेला आत्मविश्वास दिला आहे. हा आत्मविश्वास फक्त रोमॅंटिकदृष्ट्याच नाही तर इतर दृष्टीनेही उपयुक्त आहे. \n\nप्रेमाच्या माझ्या अनुभावावर आधारलेलं एक पुस्तक मी लिहित आहे आणि त्यासाठी प्रकाशक शोधते आहे. \n\nसमाज जुन्या पद्धतीच्या प्रेमाला फारच गृहित धरतो. पण माझ्यासाठी मी आहे तशीच परफेक्ट आहे. जाता जाता एक सांगते - लाल केसांच्या व्यक्ती मला जास्त भावतात. तो मिस्टर राईट असो किंवा मिस राईट!\n\n(प्रोड्युसर :बेथ रोज )\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्या अलाहबादपासून 'गंगा यात्रा' करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीला गेल्या होत्या. गेल्या तीन दशकांपासून उत्तर प्रदेशात काँग्रेसचं म्हणावं तसं अस्तित्व नाही. अशा परिस्थितीत अशा 'यात्रा' काँग्रेसला मतं मिळवून देतील का, हा प्रश्न आहे.\n\nसंघटना एका रात्रीत किंवा काही दिवसात तयार होत नसते. पुढचा मार्ग सोपा नसणार, याची कल्पना काँग्रेस समर्थकांनाही आहे. \n\nशिवाय, प्रियंका गांधींकडून एक-दोन चुकाही झाल्या आहेत. यातली एक चूक म्हणजे एप्रिलमध्ये त्यांनी मेरठमधल्या हॉस्पिटलमध्ये भर्ती... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी मरण पत्करेल,\" असं त्या म्हणाल्या.\n\nउत्तर प्रदेशात निवडणुकीचे तीन टप्पे आता शिल्लक आहेत. या तीन टप्प्यातले 41 मतदारसंघ महत्त्वाचे आहेत. प्रकृतीच्या कारणावरून सोनिया गांधी निवडणूक प्रचारापासून लांबच आहेत. त्यामुळे पूर्व उत्तर प्रदेशसोबतच अमेठी आणि रायबरेली इथल्या प्रचाराची जबाबदारीही प्रियंका गांधी यांच्यावर येऊन पडली आहे.\n\nआतापर्यंत त्या चर्चेत आहेत. मात्र तेवढं पुरेसं नाही. त्या गर्दी खेचतात यात शंकाच नाही. पण ही गर्दी मतांमध्ये परिवर्तीत होईल का?\n\nजातीची गणितं, मतदारांच्या अपेक्षा, मतदारांचा सहभाग, पक्षाची कामगिरी आणि आघाडीची शक्यता ही प्रियंका गांधींसमोरच्या आव्हानांपैकी काही महत्त्वाची आव्हानं आहेत. त्यामुळे प्रियंका गांधी यांची जादू चालणार का, हे मतमोजणीच्या दिवशीच कळेल.\n\n(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्या तेव्हा 17 वर्षांच्या असलेल्या हॅन बो बे. हॅन यांच्यासोबत त्यांची आईही होती. \n\nहॅन सांगत होत्या, \"तो जगण्या-मरण्याचा प्रश्न होता. आम्हाला काहीही करून जहाजावर चढायचं होतं. नाहीतर मृत्यू आमच्या समोर उभा होता.\"\n\n\"ते जहाज कुठे जाणार होतं, आम्हाला काहीही कल्पना नव्हती. पण, ते आमच्यासाठी महत्त्वाचंही नव्हतं. आम्हाला फक्त एवढं कळत होतं, की जहाजावर चढलो तरच आमचे प्राण वाचणार होते.\"\n\nपण, मातृभूमी सोडून जाणं सोपंही नव्हतं.\n\n\"जहाज निघाल्यावर दूर जाणारा किनारा बघून मला खूप वाईट वाटत होतं. मला वाटलं, की ... उर्वरित लेख लिहा:","targets":"शुवैद्यक आहेत आणि आजही त्यांच्याकडे किमची 5 नावाने बिझनेस कार्ड आहे. \n\nली यांच्यामुळे हंगनम स्थलांतराच्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. मेरेडिथ व्हिक्ट्री जहाजावरच्या चालक दलाच्या काही सदस्यांना ते भेटले आहेत. त्यांच्या आईला प्रसुतीदरम्यान मदत करणाऱ्यालाही ते भेटले आहेत. \n\nजिओजे बंदरात जहाजांचं एक स्मारक उभारण्याचा त्यांचा विचार आहे. \n\nताटातूट\n\nकिमची 2, 3 आणि 4 यांचं पुढे काय झालं, याची मात्र कुणालाच माहिती नाही. \n\nमात्र, जहाजावर जन्मलेल्या किमची 1 या पहिल्या बाळाच्या आईवडिलांनी एका मोठा निर्णय घेतला होता. \n\nकिमची-1\n\nबहुतांश निर्वासितांना वाटलं होतं की, काही दिवसांचा प्रश्न आहे. काही दिवसांनी आपण आपल्या मायभूमीत परत येऊ. मात्र, तसं घडलं नाही. \n\nकिमची 1 म्हणजेच शॉन यांग-यंगच्या आई-वडिलांना त्यावेळी आणखी दोन मुलं होती. 9 वर्षांचा ताईयंग आणि 5 वर्षांचा याँगक. तिथे हाडं गारठून टाकणारी थंडी पडली होती. बंदरावर एकच गोंधळ उडाला होता. \n\nशॉन यांच्या वडिलांनी आपल्या गर्भार बायकोकडे बघितलं. काहीही करून तिने जहाजावर जाणं गरजेचं होतं. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना काकाकडे ठेवलं आणि आपण लवकरच उत्तर कोरियात परत येऊ असं वचन दिलं. \n\nमात्र, ते पुन्हा कधीच एकमेकांना भेटू शकले नाही. युद्ध संपलं, तात्पुरती शस्त्रसंधी करण्यात आली. कोरियन द्विपकल्प दोन देशात विभागला गेला. मात्र, उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यात आजही अधिकृतरित्या युद्ध सुरू आहे. \n\nअनेक वर्ष शॉन यांची आई आपल्या पतीला पुन्हा उत्तर कोरियात जाऊन आपल्या मुलांना परत घेऊन येण्याची विनवणी करत होत्या. मात्र, त्यांना स्वतःलाही हे ठाऊक होतं की, हे अशक्य आहे. \n\nशॉन सांगतात, \"माझ्या कुटुंबाची ताटातूट झाली. मला आता स्वतःची मुलं, नातवंडं आहेत. आजही मी जेव्हा कामावरून घरी परत येतो तेव्हा माझी मुलंबााळं सुखरूप आहेत की नाही, याची खात्री करतो.\"\n\n\"मला अजूनही कळत नाही की एकाच आईच्या पोटी जन्मलेलं एक बाळ आपल्या आई-वडिलांसोबत राहू शकतं आणि इतर नाही, हे कसं होऊ शकतं.\"\n\n\"आपले आई-वडील परत येतील, याची त्यांनी किती वाट बघितली असेल.\"\n\nउत्तर कोरिया सरकार युद्धामुळे विभक्त झालेल्या कुटुंबीयांची भेट घडवून आणतं. या भेटीसाठीची परवानगी इंटरनॅशनल रेड क्रॉस संस्थेकडून घ्यावी लागते. शॉन यांनीही या परवानगीसाठी अर्ज केला आहे.\n\nआपल्या भावंडांना पुन्हा भेटता यावं, यासाठी दोन्ही कोरिया पुन्हा एक व्हावेत, अशी शॉन..."} {"inputs":"...त्या दोन स्थानिकांचं काही ना काही संभाषण झालं असावं असं डॉ. ली यांना वाटतं. कोरोना विषाणूचा प्रसार कसा झाला असावा याबाबत थोडी माहिती मिळू शकली. \n\nमात्र कोणतीही लक्षणं नसताना चीनमधून आलेल्या या दांपत्याच्या माध्यमातून विषाणू नेमका कसा पसरला हे कळू शकलं नाही.यापेक्षाही मोठं कोडं पुढे आहे. सिंगापूरमधल्या तिसऱ्या व्यक्तीला अर्थात 52 वर्षांच्या एका महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला. मात्र ही महिला चर्चमधील प्रार्थनेला उपस्थित नव्हती. ही महिला त्याच चर्चमधील अन्य एका कार्यक्रमाला उपस्थित होती. \n\nपुरावा ज्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा माणसांना घरीच थांबवता येऊ शकतं. \n\nजेणेकरून संसर्ग वाढत असताना त्या माणसांना घरीच क्वारंटीन केलं जाऊ शकतं. त्यांना लक्षणं दिसण्याआधीच त्यांना विलग केलं जाऊ शकतं. मात्र कफमुळे व्यक्तीच्या खोकण्यातून किंवा शिंकेतून तुषाराद्वारे विषाणू न पसरता संसर्ग अन्य व्यक्तीला कसा होतो हा अद्यापही वादग्रस्त मुद्दा आहे. \n\nएक मुद्दा असा की केवळ श्वास घेणं-सोडणं किंवा एखाद्याशी बोलणंही विषाणूच्या संसर्गाकरता पुरेसं ठरू शकतं. विषाणू छातीच्या वरच्या भागात निर्माण होत असेल तर उच्छवासातून तो बाहेर पडू शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्ती बोलत असताना दुसरं कोणीतरी जवळ उभं असेल तर त्याला लागण होऊ शकते. \n\nसंसर्गासाठी आणखी एक कारण म्हणजे स्पर्शाने. एखाद्या व्यक्तीच्या हातावर विषाणू असेल, त्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला हात लावला किंवा दाराला, हँडलला स्पर्श केला तर संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू वेगाने पसरतो आहे हे उघड आहे. आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे न कळलेली माणसं सार्वजनिक जीवनात सहजपणे वावरू शकतात जे इतरांसाठी धोकादायक ठरू शकतं. \n\nकाही लोकांमध्ये लक्षणंच दिसत नाहीत \n\nही आणखी गूढ आणि विचित्र प्रकारची परिस्थिती आहे. याला शास्त्रज्ञांकडेही ठोस उत्तर नाही. लक्षणं दिसू लागण्याआधी माणसांद्वारे संसर्ग होऊ शकतो. परंतु काहीजणांना संसर्ग झाल्यानंतरही कोणतीही लक्षणं दिसत नाहीत. \n\nत्यांना असिम्पटमॅटिक म्हटलं जातं. तुम्ही त्या विषाणूचे वाहक असता मात्र तुम्हाला कोणताही त्रास जाणवत नाही. न्यूयॉर्कमध्ये स्वैंपाकी म्हणून काम करणाऱ्या आयरिश महिलेची या शतकाच्या सुरुवातीची गोष्ट प्रसिद्ध आहे. \n\nमेरी मलोन ज्या ज्या घरांमध्ये कामाला सुरुवात करत त्या त्या घरातली माणसं टायफॉईडने आजारी पडत. कमीत कमी तीन माणसं आजारी पडत, काहीवेळा संख्या जास्त असे. मात्र त्यांना स्वत:ला काहीही त्रास जाणवत नसे. अखेर त्यांच्या माध्यमातून विषाणू पसरतो आहे हे समजलं. त्या सायलेंट स्प्रेडर अर्थात छुप्या प्रसारक असल्याचं लक्षात आलं. \n\nवार्ताहरांनी त्यांचं टायफॉईड मेरी असं नामकरण केलं. प्रशासनाने त्यांच्याबाबत कठोर निर्णय घेतला आणि त्यांना 1938 पर्यंत 23 वर्ष, मृत्यू होईपर्यंत बंदिस्त ठेवलं होतं.\n\nकाय आहेत गृहितकं?\n\nस्टाफ नर्स एमिली पॉवेल यांना त्या असिम्पॅटिक असल्याचं कळल्यावर धक्का बसला. त्यांना जेव्हा हे सांगण्यात आलं तेव्हा त्या केंब्रिज इथल्या एडनब्रूक हॉस्पिटलमध्ये काम करत..."} {"inputs":"...त्या. जगभरातून निधी गोळा झाला होता. तसंच, आता केंद्रात बहुमतात सरकार असताना, घरोघरी जाऊन पैसे का मागत आहात, असा शिवसेनेचा सवाल आहे,\" असं संदीप प्रधान म्हणतात.\n\nमात्र, याचबरोबर संदीप प्रधान 2024 च्या निवडणुकीचा मुद्दा उपस्थित करतात. ते म्हणतात, \"पुढची म्हणजे 2024 ची लोकसभा निवडणूक हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. 2014 साली विकासाच्या मुद्द्यावर आणि 2019 ची निवडणूक काम करण्यासाठी आणखी काही काळ सत्तेची मागणी केली. आता विकासाची फळं दिसत नसताना कुठला मुद्दा राहतो, तर हिंद... उर्वरित लेख लिहा:","targets":"े बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, एखाद्या वर्तमानपत्र किंवा नियतकालिकांच्या टीकेला आम्ही उत्तर देत नाही.\n\nमात्र, राम मंदिराच्या मुद्द्याच्या अनुषंगाने बोलताना माधव भांडारी यांनी शिवसेनेच्या सध्याच्या एकूणच भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आणि टीका केली.\n\n\"शिवसेनेच्या कुठल्याच भूमिकेकडे गांभिर्यानं पाहत नाही. कारण ते स्वत:चं गांभिर्याने काही करत नाहीत. आपण काय केलं, याचा आजच्या गोष्टीचा संबंध असला पाहिजे, असं त्यांना वाटत नाही,\" असं भांडारी म्हणाले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्या. महत्त्वपूर्ण अशा भाषणासाठी प्रणवदांनी नेहरूंच्या विचारांचा, तत्वज्ञानाचा आधार घेतला. सम्राट अशोक या देशाचा महान राजा होता. अशोकाच्या कारभाराने लोकशाही व्यवस्थेची बीजं रुजवली तसंच राष्ट्रीय चिन्ह अशोकचक्र या राजाचीच देणगी होती, असं नेहरूंचं म्हणणं होतं. \n\nमाजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि सरसंघचालक मोहन भागवत.\n\nमाजी राष्ट्रपती असलेले प्रणवदा म्हणाले, \"चंद्रगुप्त मौर्याचे वंशज असलेल्या राजा अशोक यांनी विजयाच्या जल्लोषात शांतता आणि प्रेम यांचं महत्त्व जाणलं. त्यांनीच बंधूभावाचा संदेशही दिला.\"... उर्वरित लेख लिहा:","targets":"टत आहेत. मागच्या पिढीतले जुनेजाणते नेते असल्याचं प्रणवदांनी सिद्ध केलं. प्रणवदांसारख्या नेत्यांचं म्हणणं आजकाल संघसमर्थक असो की काँग्रेस अभावानंच ऐकलं जातं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्यांचं अभिनंदन करताना म्हणालो. \"सुरुवातीला मी उतावीळपणा केला. मी सरकार उलथवण्याचा प्रयत्न करायला नको होता. त्यानंतर राज्याचं रूपांतर प्रेशर कुकरमध्ये होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. प्रेशर कुकरचा स्फोट होईपर्यंत मी वाट बघण्याचं ठरवलं आणि त्यानंतर विधानसभेच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही पातळ्यांवर कामाला सुरुवात केली.\" \n\nत्याच रात्री मला एका अनुभवी काँग्रेस नेत्याचा फोन आला. \"जर त्यांनी (पर्रिकरांनी) दिलेल्या आश्वासनांपैकी अर्धी जरी पूर्ण केली, तरी पुढचे 15 वर्षं त्यांना रोखणं शक्य नाही,\" \n\nआश्वासन... उर्वरित लेख लिहा:","targets":"लत लोकांच्या मताविरुद्ध जात काही पक्षांसोबत आघाडी करून सरकार स्थापन केलं. यातल्या त्यांच्या सर्व सहकारी पक्षांनी भाजपविरोधी प्रचार करून ही निवडणूक जिंकली होती. यामार्गानं सत्ता काबीज करण्यात ते यशस्वी झाले असले तरी केडर आणि साथीदार मात्र गमावून बसले. \n\nव्यक्तिमत्त्वात विरोधाभास \n\nते मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाहीत. त्यांच्या चारही कार्यकाळातलं हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. यावेळी मात्र आयुष्यानेच त्यांची साथ दिली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते मुख्यमंत्रीपदी का होते? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्यांची प्रकृती टप्प्याटप्याने ढासळत गेली. आयुष्यातले शेवटचे क्षण त्यांना शांतपणे व्यतीत करू का देण्यात आले नाहीत? अशक्त, कृश अशा स्थितीत ते सार्वजनिक ठिकाणी का उपस्थित राहिले? सक्षम उत्तराधिकाऱ्याकडे त्यांनी राज्याचा कारभार का सोपवला नाही, जो गोवा राज्याचं भलं करू शकला असता. \n\nत्यांच्या पक्षाची राज्यात शकलं झाली आणि नेमक्या याच वेळी ते अनंताच्या प्रवासाला निघून गेले. \n\nज्या व्यक्तीने गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणला, गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाल्यापासून पायाभूत सुविधांशी निगडीत अनेक प्रकल्प उभारले, अशा व्यक्तीची एक वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी होती.\n\nमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ संपल्यानंतरही राजकारणात सक्रिय राहायला आवडेल असं त्यांनी मला 2012 दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र प्रकृती खालावलेली असतानाही ते शेवटपर्यंत सक्रिय होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वात विरोधाभास होता. ज्या व्यक्तीने गोव्याला आशेचा किरण दाखवला, त्यानेच तो हिरावून नेला. अलविदा पर्रिकर साहेब, तुमची उणीव सतत भासत राहील. \n\n(लेखक हे प्रुडंट न्यूजचे संपादक आहेत. या लेखातील विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्यांची अवस्था पाहिलेली आहे. या घटनेनंतर त्यांच्या शेती आणि इतर पर्यायी उत्पन्नांचे विवरणपत्र त्यांनी प्रसारमाध्यमांना आणि इंदिरा गांधींना पाठवून दिले.\"\n\n'माय डिअर इंदू'\n\nजेपींचे आणखी एक निकटवर्ती रजी अहमद सांगतात की, \"जयप्रकाश यांचं आनंद भवनात प्रशिक्षण झालं होतं. इंदिरा गांधी तेव्हा अगदी लहान होत्या. नेहरू आणि जेपींचा त्याकाळातला पत्रव्यवहार पाहिला तर लक्षात येईल, की ते नेहरूंना 'माय डिअर भाई' म्हणून संबोधत आहेत.\"\n\nजयप्रकाश, मोरारजी देसाई, नानाजी देशमुख आणि राज नारायण (डावीकडून उजवीकडे)\n\n\"जेपी... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांना तिथे भेटायला गेले, ते लिहितात की, \"मला तुमच्याशी बोलायचं आहे, पण मला या विषयावर कुणाशीही आणि खासकरून तुमच्याशी बोलायचं नाही असं सांगण्यात आलंय, असं जेपी भोजपुरीमध्ये म्हणाले. जेपी त्यांना म्हणाले की, मला आज इथे बिहार आंदोलनाबाबत बोलण्यासाठी बोलवलं आहे. त्यासाठी मला एक ड्राफ्ट पाठवला त्यांनी. त्या आधारावर तिला माझ्याशी बोलायचं आहे.\"\n\nत्यावेळचं दृश्य\n\n\"जेपींनी मला ड्राफ्ट दाखवला. मी तो वाचला आणि त्यांना म्हणालो, हे ठीक आहे. तुम्ही या आधारावर तडजोड करून टाका. त्यावर जेपी म्हणाले की, तुमचे आणि इंदिराचे संबंध चांगले आहेत. मग त्यांनी तुमच्यापासून ही गोष्ट लपवावी असं का सांगितलं असावं.\n\n\"मी त्यांना विचारलं की, हा ड्राफ्ट तुमच्याकडे कोण घेऊन आलं होतं. त्यांनी जरा चाचरतच उत्तर दिलं मला, की श्याम बाबू आणि दिनेश सिंह हा ड्राफ्ट घेऊन आलेले. ते ऐकून मी लगेचच त्यांना म्हटलं, या आधारावर तुमच्याशी तडजोड केली जाणार नाहीये. तुमच्याशी केवळ चर्चा होत आहे, हे दाखवणं इतकंच या ड्राफ्टचं प्रयोजन आहे.\"\n\n'जयप्रकाशजी, देशाचा काही विचार करा'\n\n1 नोव्हेंबर 1974 रोजी जेपी रात्री नऊ वाजता इंदिरांना भेटायला त्यांच्या 1, सफदरजंग रोड इथल्या घरी गेले होते. राम बहादूर राय सांगतात की, \"त्यांना सांगून ठेवलं होतं की, ही चर्चा फक्त तुमच्यात आणि इंदिरामध्ये झाली पाहिजे. जेपी प्रधानमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले तेव्हा जेपींना तिथे बाबू जगजीवन बसलेले दिसले, त्यामुळे जेपी कमालीचे हैराण झाले होते.\"\n\n\"इंदिरा गांधी काहीच बोलत नव्हत्या. सर्व चर्चेत जगजीवन राम बोलत होते. बिहार विधानसभेचं विघटन करण्याची मागणी न्याय्य असल्याचं जेपी आवर्जून सांगत होते. त्यावर तुम्ही विचार करायला हवा असंही सांगत होते. ही चर्चा संपुष्टात येतानाच इंदिरा गांधी केवळ एकच वाक्य म्हणाल्या, तुम्ही देशाचा काही विचार करा.\"\n\n\"हे विधान जेपींना जिव्हारी लागलं. जेपी म्हणाले, 'इंदू, मी देशाशिवाय दुसऱ्या कशाचा विचार केलाय का?' यानंतर जेपींना जे कुणी भेटत होतं त्याला जेपी 'इंदिरानं माझा अपमान केला' हेच सांगू लागले. आता इंदिराशी माझा सामना थेट निवडणुकीच्या मैदानातच होईल, असंही त्यांनी सांगायला सुरुवात केली होती.\"\n\nकमला नेहरूंनी लिहिलेली पत्रं परत पाठवली \n\n1 सफदरजंग रोडवरून निघण्यापूर्वी जेपींनी इंदिरांना 'एक मिनिट एकांतात बोलायचंय', असं सांगितलं. \n\nत्यावेळी त्यांनी काही पिवळ्या..."} {"inputs":"...त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा काहीशी आघाडी मिळत असल्याचं जेन मँचुंग वाँग या सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टने ट्वीट केलं आहे. कारण असं केल्याने फेसअॅपसारखीच इतर अॅप्स डेव्हलप करणाऱ्यांना फेसअॅपचे अल्गोरिदम कसे काम करतात याची कल्पना येणार नाही. \n\nयुनिव्हर्सिटी कॉलेज लंडनचे स्टीवन मरडॉक याला दुजोरा देतात.\n\n\"फोनवरच हे फोटो प्रोसेस करणं प्रायव्हसीच्या दृष्टीने चांगलं असलं तरी कदाचित हा पर्याय काहीसा मंद ठरला असता. यामुळे मोबाईलची बॅटरी जास्त वापरली गेली असती, आणि फेसअॅपचं तंत्रज्ञान चोरलं जाणंही सोपं झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यामध्ये असं म्हटलं आहे की फेसअॅप फक्त युजर्सनी एडिट करण्यासाठी निवडलेले फोटोंचं अपलोड करतं आणि इतर कोणत्याही इमेजेस ट्रान्सफर करण्यात येत नाहीत. \n\n\"अपलोड करण्यात आलेला फोटो कदाचित आम्ही क्लाऊडमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो.\"\n\n\"युजरने तोच फोटो पुन्हा पुन्हा एडिट करण्यासाठी अपलोड करू नये म्हणून आम्ही असं करतो.\"\n\n\"बहुतेक फोटो अपलोड केल्यापासून 48 तासांमध्ये डिलीट केले जातात.\"\n\nआपले फोटो डिलीट करावेत, अशी विनंती युजर्सनी केल्यास आपण ती स्वीकारत असल्याचं फेसअॅपने म्हटलं असलं तरी सध्या कंपनीची सपोर्ट टीम 'ओव्हरलोडेड' असल्याचंही त्यांनी म्हटलंय.\n\nफेसअॅपच्या सेटिंग्समध्ये जाऊन, सपोर्टमध्ये 'रिपोर्ट अ बग' मध्ये 'प्रायव्हसी' असं सब्जेक्टमध्ये लिहून हे करता येईल. \n\nयुजर्सचा हा डेटा रशियाला पाठवण्यात येत नसल्याचंही या निवेदनामध्ये म्हटलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे.\" आजारपणातून बाहेर पडलेल्या जनतेलाही यातून धडा मिळतो आहे. \"लोकांना आता कळून चुकलंय अशा संकट प्रसंगी लोकांवर प्रेम करणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे.\"\n\n1918 साली स्पॅनिश फ्लू या आजाराने जगाचं चीत्र बदललं होतं. या आरोग्य संकटात जगभरात पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. याआधी नुकतेच पहिले विश्व युद्ध झाले ज्यात 1 कोटी लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. पण युद्धाच्या नाट्यमय घडामोडींमुळे इतक्या मोठ्या आरोग्य संकटाचा प्रभाव झाकला गेला. \n\nपहिल्या विश्व युद्धावर आधारीत... उर्वरित लेख लिहा:","targets":"हरच्या शहरं जाळतात असं वर्णन मार्गरेट यांनी केलंय.\n\nअशा संकटातून जी लोकं वाचतात ती किती एकटी असतात याचंही वर्णन करण्यात आलंय. कांदबरीत उल्लेख करण्यात आल्याप्रमाणे टोबी नावाची एक माळीण आहे, जी आकाशाकडे बघत विचार करतेय की, \"या जगात माझ्यासारखे इतरही लोकं असतील जे वाचले असतील. पण ते मित्र असतील की वैरी? जर असं कुणी भेटलं तर त्यांना काय मानायचं?\"\n\nयात आणखी एक पात्र आहे, ज्याचं नाव आहे रेन. रेन एक नर्तकी आहे. रेन यातून सुखरूप बाहेर पडते कारण एका ग्राहकामुळे आलेल्या आजारासाठी तिला क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. ती घरात बसून वारंवार स्वत:चं नाव लिहिते. रेन सांगते, \"आपण जर खूप दिवस एकटे राहिलो तर आपण विसरून जातो की आपण कोण आहोत.\"\n\nअॅटवुड यांची ही कांदबरी फ्लॅशबॅकमध्येही जाते. यात वर्णन करण्यात आलं आहे की मानव आणि निसर्ग यांच्यातलं संतुलन कसं बिघडत गेलं. सत्ताधा-यांच्या कंपन्यांनी बायो इंजिनिअरींगच्या माध्यमातून नीसर्गाशी छेडछाड केली. टोबीसारख्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी अशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा कसा विरोध केला.\n\nअशा जागतिक आरोग्य संकटाच्या कहाण्या आपल्याला आकर्षित करतात, कारण माणसांनी एकत्र मिळून याचा सामना केलेला असतो. जेव्हा जगात चांगलं वाईट यातला फरक मिटतो. प्रत्येक पात्राकडे सुखरूप राहण्याची समान संधी असते. एकप्रकारे हे जग समाजवादी होऊन जातं.\n\nमुळच्या चीनच्या असलेल्या अमेरिकन लेखिका लिंग मा यांनी 2018 मध्ये 'Severence' नावाची कादंबरी लिहिली. यात जगभरातून आलेल्या अमेरिकेत स्थायीक झालेल्या नागरिकांची गोष्ट आहे. यात कॅडेन्स चेन नावाची एक तरुणी गोष्ट पुढे घेऊन जाते. ती बायबल छापणाऱ्या एका संस्थेत नोकरी करत असते.\n\n2011 मध्ये न्यूयॉर्क शहरामध्ये काल्पनिक Shane Fever नावाचा आजार पसरतो ज्यात केवळ 9 रहिवाशांचा जीव वाचतो. कॅडेन्स ही यापैकी एक तरुणी. लिंग मा लिहितात, \"या आरोग्य संकटामुळे संपूर्ण शहर धोक्यात आलंय. इंटरनेट बंद झालंय. वीजेचा पुरवठा खंडीत झालाय.\"\n\nअशा परिस्थितीत कैडेंस चेन आणि वाचलेले काही लोक शिकागो येथील उपनगरातल्या एका मॉलच्या दिशेने रवाना होतात. आत मॉलमध्येच थांबायचं ते ठरवतात. हे लोक ज्या-ज्या ठिकाणाहून प्रवास करतात त्यांना केवळ आजार आणि तापाने फणफणलेले रुग्ण दिसतात. कॅडेन्स आणि तिचे सहप्रवासी विचार करतात आपण कसे वाचलो? आपली प्रतिकारक्षमता जास्त आहे की हा दैवी चमत्कार आहे.\"\n\nअगदी किंग मा यांनी वर्णन..."} {"inputs":"...त्यांना काहीच अर्थ नाही. खरे पुरावे पाहायचे असल्यास चितळे समिती, वडनेरा समिती आणि मेंडिगिरी समितीचा अहवाल आहे,\" पाटील सांगतात. \n\nउद्या सरकार बदललं तर पुन्हा म्हणतील, अजित पवारांविरोधात पुरावे आहेत. यांना काय, वरचे जसे सांगतात, तसे हे करतात, अशी टीकाही शरद पाटील यांनी केली.\n\nहायकोर्ट प्रतिज्ञापत्रावर कसा विचार करेल?\n\nप्रतिज्ञापत्रावर याचिकाकर्ते शरद पाटील प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत आणि हे प्रतिज्ञापत्र कोर्टात टिकणार नसल्याचंही त्यांच मत आहे. पण हायकोर्ट या प्रतिज्ञापत्राकडे कसं पाहील, हा प्रश्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्त्या अंजली दमानिया यांनी एसीबीच्या महासंचालकांवर ट्वीटद्वारे टीका केलीय. त्या म्हणतात, व्हीआयडीसी सिंचन घोटाळा प्रकरणात एसीबीचे महासंचालक परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर करणं लाजिरवाणं आहे. \n\nतसेच, मी सध्या प्रवासात असून, परतल्यावर या प्रतिज्ञापत्राला कोर्टात आव्हान देईन, असंही त्यांनी म्हटलंय.\n\nराष्ट्रवादीचं म्हणणं काय आहे?\n\nदरम्यान, या सर्व आरोप-प्रत्यारोपांवर बीबीसी मराठीनं राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस अॅड. भगवानराव साळुंखे यांच्याशी बातचीत केली. ते म्हणाले, \"कायद्याप्रमाणेच प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांनी दिलेली क्लीन चिट कायद्याप्रमाणेच आहे. राजकीय हस्तक्षेपाचा काहीच प्रश्न नाही.\"\n\nअॅड. भगवानराव साळुंखे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायदेविषयक संघटनेचे 15 वर्षे प्रमुख होते. सध्या ते राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस आहेत. \n\nमात्र, आधीच्या आणि आताच्या प्रतिज्ञापत्रातील विसंगतीच्या आरोपाबद्दल अॅड. भगवानराव साळुंखे म्हणतात, \"सुरुवातीला झालेली चूक दुरुस्त होऊ शकते. शिवाय, न्यायालय केवळ प्रतिज्ञापत्राच्या आधारे निर्णय देणार नाही. सर्व बाबींच्या आधारे न्यायालय निर्णय देईल.\" \n\nतसेच, काहीजण हेतूपुरस्सर काहीजण आरोप करतात, असं म्हणत अॅड. साळुंखे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेवर बोलताना म्हटलं.\n\nसिंचन घोटाळा काय होता?\n\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या आघाडीचं सरकार सत्तेवर असताना जेव्हा अजित पवार यांच्याकडे जलसंपदा खात्याची धुरा होती आणि ते विदर्भ सिंचन विकास महामंडळाचे (VIDC) अध्यक्षही होते, त्यावेळेस हा सिंचन घोटाळा घडल्याचे आरोप झाले होते.\n\nकथितरीत्या 72 हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार असणाऱ्या या घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशी सुरू केल्यावर त्याचे राजकीय पडसादही उमटले आणि ते 2014मध्ये आघाडीची सत्ता जाण्याचे प्रमुख कारण मानले गेले.\n\nभाजपाची सत्ता आल्यानंतर ही चौकशी सुरू राहिली आणि अजित पवार हे कधीही तुरुंगात जाऊ शकतात, अशा आशयाची विधानं सातत्यानं भाजप नेत्यांनी केली होती. पण आता 27 नोव्हेंबरला सरकारच्या वतीनं प्रतिज्ञापत्र लिहून देण्यात आलेल्या क्लीन चिटनंतर पुन्हा वादंग निर्माण झाला होता. \n\nपुढील सुनावणी 15 जानेवारीला\n\nदरम्यान, \"15 जानेवारी 2019 रोजी नागपूर खंडपीठात सुनावणी आहे. न्यायालयानं आधीच्या सुनावणीवेळी सांगितलंय की, यापुढे तारीख मिळणार नाही. त्यामुळं जे काही..."} {"inputs":"...त्यांना जशी मदत मिळते तशी ते घेतात. आता भाजपनं त्यांना जाहीरनामा समितीत घेतलेलं त्यांना स्वतःला किती रुचलं असेल, हे माहिती नाही. ते पत्रकारांशी याबाबत बोलायला फारसे उत्सुक वाटले नाहीत. त्यांचं लक्ष्य हे फक्त त्यांच्या मुलांचं राजकीय बस्तान बसवणे, हेच आहे. त्यामुळे त्यासाठी ते शक्य आहे ती मदत घेत आहेत,\" असं सतीश कामत सांगतात. \n\nपण मग अशा स्थितीत राणेंच्या दोन्ही मुलांचं राजकीय भवितव्य काय आहे, असा प्रश्न पडतो.\n\nनारायण राणे यांचा मोठा मुलगा निलेश राणे हे काँग्रेसचे माजी खासदार आहे. सध्या ते पुन्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या एकच शक्यता आहे - राणेंना जाहीरनामा समितीत घेतल्यामुळे युती जर तुटली तर राणेंना त्याचा फायदा होईल. पण युती झाली तर राणेंसमोर मुलांच्या राजकीय पुनर्वसनाचे खूपच कमी पर्याय असतील,\" कामत सांगतात. \n\nदरम्यान, या संदर्भात आम्ही नारायण राणेंशी संपर्क साधला असता त्यांनी 'आपण राज्यसभेत आहोत, फार गडबडीत आहोत,' असं सांगून त्यांनी फोन कट केला. या प्रतिनिधीने केलेल्या मेसेजला अद्याप रिप्लाय आलेला नाही. त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया आल्यास ही बातमी अपडेट करण्यात येईल.\n\n(बातमीतील मतं विश्लेषकांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्यांनी अर्धवट खाऊन टाकलेली फळं खाल्ल्यानं काही विषाणूंचा प्रसार होतो. तर काही वेळा वटवाघळं दुसऱ्या प्राण्यांच्या संपर्कात येतात, आणि मग ते प्राणी माणसांच्या संपर्कात आल्यानं आजाराचा प्रसार होतो.\n\n\n\nवटवाघळं मानवी वस्तीच्या जवळ राहतात, ती मोठ्या संख्येनं एकत्र असतात, लांबवर उडू शकतात. अंटार्क्टिकाचा अपवाद वगळला, तर जगातल्या प्रत्येक खंडामध्ये त्यांचं अस्तित्व आहे. हे वाचून एखाद्याला वटवाघळांची भीती वाटू लागेल. पण इथेच खरी मेख आहे. \n\nवटवाघुळांकडे विषाणूंविरोधात ‘सुपर पॉवर’?\n\nअनेक विषाणू शरीरात असत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून लांब राहण्यावर भर असतो. पाळीव प्राणी सोडले, तर कुठल्या प्राण्यांना पकडायला जाऊ नये असं सांगितलं जातं. अशा प्राण्यांपासून रोग पसरू नये म्हणून त्यांना लांब ठेवण्याचा हा एक मार्ग असावा.”\n\nवटवाघळं माणसाचे मित्र\n\nवटवाघळं ही फक्त रोगाचे निमंत्रक नाहीत, तर निसर्गाच्या चक्रात त्यांचं विशेष योगदान आहे. वटवाघळांच्या दोन प्रजाती आहेत - कीटकभक्षी आणि फलाहारी. या दोन्ही प्रजातींचं प्रमाण कमी झालं तर निसर्गाचा समतोल बिघडू शकतो.\n\nकीटकभक्षी वटवाघळं मोठ्या प्रमाणात कीडे आणि डासांचं सेवन करतात. एक वटवाघूळ एका रात्रीत एक ते दोन हजार डास खातं. शेतीला नुकसान करणारे अनेक कीटकही वटवाघळं फस्त करतात. फलाहारी वटवाघळी एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जातात, त्यातून परागीभवन आणि बियांचा प्रसार होतो. नवी झाडं रोप धरतात, जंगलाच्या वाढीला मदत होते. या कारणांमुळे वटवाघळं नष्ट होणं माणसाला परवडणारं नाही.\n\nपण नेमकं तेच होत असल्याचं महेश गायकवाड नमूद करतात. “शहरीकरणामुळे झाडं तोडली जातायत, वटवाघळांच्या वस्तीच्या जागा कमी होत आहेत. त्यामुळे वटवाघुळांची संख्या कमी होत जाते. जागतिक तापमानवाढीचा फटकाही वटवाघुळांना बसू लागला आहे. झाडावरची वटवाघूळं ४५ डिग्रीवरील तापमानात राहू शकत नाहीत.” \n\nत्यांना आणखी एका गोष्टीची काळजी वाटते. वटवाघळांचा अधिवास असलेल्या ठिकाणी माणसाचा शिरकाव वाढला आहे आणि त्यातूनच रोगांचा प्रसार होण्याची भीतीही वाढते आहे. ते म्हणतात, “दोष वटवाघुळांचा नाही, माणसांचा आहेत. आपण सगळ्या जीवांचे अधिवास जपले पाहिजेत, ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या अधिवासात त्रास न देता राहू दिलं पाहिजे. मग भविष्यात अशी साथींची संकटं टाळता येतील.” \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्यांवर 'हेट स्पीच' संबंधीचे नियम लागू करायला विरोध केला होता. \n\nवॉल स्ट्रीट जर्नलनं म्हटलं आहे- \"कंपनीच्या भारतातील उच्चपदस्थ पब्लिक पॉलिसी अधिकारी अंखी दास यांनी द्वेष पसरवणाऱ्या भाषणासंबंधीचे नियम टी राजा सिंह आणि अन्य तीन हिंदू राष्ट्रवादी व्यक्ती आणि संघटनांवर लागू करण्याचा विरोध केला होता. मात्र यामुळे हिंसाचाराला प्रोत्साहन मिळू शकतं, असं कंपनीतल्या काही लोकांचं म्हणणं होतं.\"\n\nआपण आजही आपल्या विधानांवर ठाम आहेत. आपली भाषा अयोग्य नव्हती. आपल्या प्रतिमेला धक्का लावण्यासाठी हा दावा करण्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्याकडे लक्ष दिलं नाही. सेना-भाजप युती हे मॅरेज ऑफ इनकविनिअन्सचं उदाहरण आहे. जिथं दोन्ही पक्षांना हे माहीत आहे की एकत्र राहणं हे त्रासदायक आहे पण वेगळं राहणं हे त्याहून अधिक त्रासदायक ठरू शकतं,\" असं कुबेर सांगतात. \n\nहिंदुत्वावरून एकत्र येतील का? \n\nउद्धव ठाकरे यांनी अयोध्येमध्ये पत्रकार परिषद घेतली. राम मंदिराच्या मुद्द्यावरून आम्ही तुम्हाला पाठिंबा देऊ असं ते म्हणाले होते. तर नुकत्याच झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकत्र या असं सुचवलं आहे. त्यामुळे दो... उर्वरित लेख लिहा:","targets":"र हे उघड आहे. त्यामुळे शिवसेनेच्या खासदारांनी युती करून निवडणूक लढवण्याची भूमिका मांडली आहे.\" पण गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अनुभव लक्षात घेता विधानसभा आणि लोकसभा निवडणुकींच्या जागा वाटपाचं सूत्र एकत्र ठरलं पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका आहे आणि ती योग्य आहे, असंही या नेत्याने सांगितलं. \n\nसध्या भारतीय जनता पक्षाकडे असलेल्या पालघर आणि भिवंडी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांवर शिवसेनेने दावा केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना आणि भाजप यांच्यात सध्या कोणतीही अधिकृत चर्चा सुरू झालेली नाही, पण विधानसभेतही निम्म्या जागांवर शिवसेना दावा करेल, अशी सूत्रांची माहिती आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्याच्या वडिलांनी मायभूमी सोडून ऑस्ट्रेलिया गाठलं, ते स्वप्न उस्मानच्या रुपात पूर्ण झालं होतं. \n\nउस्माज ख्वाजा कुटुंबीयांसमवेत\n\nऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ कट्टर व्यावसायिकतेसाठी ओळखला जातो. या संघात स्थान मिळवणं आणि स्थिरावणं अवघड मानलं जातं. उस्मानच्या कलात्मक फलंदाजी शैलीची प्रशंसा झाली मात्र त्याचा खेळ संथ असल्याची टीका होऊ लागली. मोठी खेळी करण्यासाठी आवश्यक एकाग्रता त्याच्याकडे नाही, त्याचं तंत्र घोटीव नाही अशा टीकेचा सूर तीव्र झाला. या सगळ्याचा परिणाम म्हणजे उस्मानला संघातून डच्चू देण्यात आला.... उर्वरित लेख लिहा:","targets":"उस्मानला टीकेला सामोरं जावं लागलं. रेचलनं इस्लाम स्वीकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. \"इस्लाम स्वीकारण्यासाठी उस्मान किंवा त्याच्या कुटुंबीयांनी माझ्यावर कोणताही दबाब टाकला नाही. उस्मानच्या आयुष्यात इस्लामचं महत्त्व अपरिमित आहे. परंतु मी धर्मांतर करणं हा सर्वस्वी माझा निर्णय होता\", असं ती सांगते. रेचलच्या घरच्यांनी तिला आणि या नात्याला सदैव पाठिंबा दिला. गेल्या वर्षी उस्मान-रेचलचं लग्न झालं. \n\nउस्मान-रेचल आपले फोटो सोशल मीडियावर टाकतात तेव्हा त्यांना टीकेला सामोरं जावं लागतं. मुस्लीम समाजाची माणसं आम्हाला ट्रोल करतात. आम्हाला आता त्याची सवय झाली आहे असं हे दोघं सांगतात. \n\nलहानपणापासून बॅटबॉल उस्मानच्या आवडीचा. लहानगा उस्मान बॅटिंग करतानाचे अनेक व्हीडिओ उस्मानच्या वडिलांनी हँडीकॅमवर शूट करून ठेवले आहेत. \n\nऑस्ट्रेलियात शिस्तबद्ध क्रीडा संस्कृती आहे. गुणी, प्रतिभावान खेळाडूंना मार्गदर्शनासाठी अकादम्या, एक्सलन्स सेंटर्स आहेत. ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक संघात प्रवेश मिळवण्यासाठी एकच राजमार्ग आहे, तो म्हणजे खूप साऱ्या रन्स करा किंवा खूप साऱ्या विकेट्स मिळवा. खोऱ्याने रन्स आणि बक्कळ विकेट्स नावावर असल्या तरी स्पर्धा प्रचंड असल्याने संधी मिळेलच याची खात्री नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडू अन्य क्षेत्रातही मुशाफिरी करतात. \n\nउस्मान ख्वाजा क्वीन्सलँड संघातील सहकाऱ्यांसमवेत\n\nउदाहरणार्थ उस्मान क्रिकेटपटू असला तरी प्रोफेशनल वैमानिक आहे. न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातून उस्मानने अव्हिएशनमध्ये बॅचलर्स डिग्री मिळवली आहे. पुस्तकी शिक्षण आणि डिग्री असली तरी विमान चालवण्यासाठी परवाना लागतो. उस्मानकडे तोही आहे. \n\nड्रायव्हिंग लायसन्स हातात पडण्याआधीच उस्मानकडे विमान चालवण्याचा परवाना आला होता. आधुनिक क्रिकेटचा शिलेदार असला तरी उस्मानची बॅटिंग स्टाईल पारंपरिक धाटणीची आहे. त्याचा स्टान्स, स्ट्रोक मारणं जुन्या पिढीतील डेव्हिड गावर यांची आठवण करून देणारी आहे. \n\nएखादं वाक्य इकडे-तिकडे झालं तरी विपर्यास करून रंगवलं जातं. हलक्याफुलक्या वातावरणात मारलेल्या कोपरखळीलाही गांभीर्याने घेऊन शेरेबाजी केली जाते. पूर्वी या सगळ्याचा मी खूप विचार करत असे, त्रासही करून घेत असे. परंतु आता मी फक्त क्रिकेटचा विचार करतो असं ख्वाजा सांगतो. \n\nगेल्या वर्षी उस्मानच्या आयुष्यात घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली. ऑस्ट्रेलियातील दहशतवाद प्रतिबंधक पथकाने..."} {"inputs":"...त्यात तिच्या एका मांडीच्या हाडाचा चुरा झाला. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर एका पायाचं जवळपास सहा इंच हाड काढून टाकावं लागलं. शस्त्रक्रियेतून ती उठली , पण त्यानंतर पुढचं सारं आयुष्य कुबड्या घेतल्याशिवाय ती कधी चालू शकली नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यावरही त्या माऊलीनं दुखण्याचा कोणता बाऊ केला नाही.\"\n\nस्वातंत्र्यपूर्व काळात लोकल बोर्डाच्या सदस्य राहिलेल्या शारदाताई शेतकरी कामगार पक्षात कार्यरत होत्या.\n\nपवारांच्या लढाऊ बाण्याचं कौतुक होत असले तरी त्यांच्या बदलत्या भूमिकाही नेहमी चर्चेचा विषय... उर्वरित लेख लिहा:","targets":"चाल करता येणार नाही. पक्षाला आमूलाग्र बदल करावे लागतील. नेत्यांना आपल्या सरंजामी मानसिकतेत बदल करावे लागतील. केवळ मराठा समाजाचा पक्ष ही प्रतिमा राष्ट्रवादीला बदलावी लागेल.\"\n\nलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांना वाटते आहे की आता राष्ट्रवादीतील दुफळी समोर येणार नाही. \"कोणताही पक्ष सत्तेबाहेर असला, अडचणीत असला की मतभेद प्रकर्षाने उफाळून येतात. पण आता राष्ट्रवादीला पवारांनी एका वेगळ्या वळणावर आणलं आहे. त्यामुळे बंडोबा थंडोबा होतील. अजित पवारही आता आपल्या भावनांना आवर घालतील.\"\n\nलोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांचं म्हणणं आहे की पवारांचं वाढतं वय लक्षात घेता आता त्यांना दुसरी फळी मजबूत करावी लागेल आणि या फळीतील गटबाजी आणि हेवेदावे कमी करावे लागतील.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्यानंतर कोणतंही मोठं काम इथे झालेलं नाही.\n\nशिवस्मारक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या विनंतीवरून केंद्र सरकारने सन २०११च्या सीआरझेड नियमावलीत दुरुस्ती केली होती. 'राज्य सरकार एखाद्या स्मारकाचे काम करणार असेल, ते मानवी वस्तीपासून दूरवर असेल आणि प्रकल्पामुळे विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होत नसल्याची खात्री असेल तर जाहीर जनसुनावणी घेण्याची अट केंद्र सरकार माफ करू शकते', असे या दुरुस्तीद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. \n\nया दुरुस्तीला 'दी कन्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेने मुंब... उर्वरित लेख लिहा:","targets":"मारकाची मागणी होणं हे सहाजिकच होतं. \n\n24 डिसेंबर 2016ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या स्मारकाचं मुंबईत येऊन जलपूजन केलं आणि स्मारकाची चर्चा जोरदार वाढली.\n\nयाबाबत, अधिक माहिती इंडियन एक्स्प्रेस वृत्तपत्राचे प्रतिनिधी आणि शिवस्मारक प्रकल्पाचे अभ्यासक विश्वास वाघमोडे यांनी दिली. त्यांनी शिवस्मारकाच्या कामाबद्दल माहिती अधिकार टाकून माहितीही मिळवली होती. या माहितीनुसार, शिवस्मारकाची मागणी खूप जुनी असल्याचं स्पष्ट होतं.\n\nवाघमोडे अधिक बोलताना सांगतात, \"1999मध्ये सरकारने एक समिती बसवून गोरेगाव इथल्या फिल्म सिटीमध्ये शिवस्मारकाची जागा निश्चित केली होती. मात्र, फिल्म सिटीच्या व्यवस्थापनाने या ठिकाणी स्मारक उभारायला विरोध केला होता. मात्र, याने मुंबईत शिवस्मारक असावं ही चर्चा थांबली नाही. या चर्चेनं उलट जोरंच धरला. अखेर, 2004 मध्ये काँग्रेस - राष्ट्रवादीच्या आघाडीने त्यांच्या निवडणूक जाहीरनाम्यात अरबी समुद्रात भव्य शिवस्मारक उभारण्याचा मुद्दा अंतर्भूत केला. कन्याकुमारी इथल्या स्वामी विवेकानंदांच्या स्मारकाप्रमाणे हे स्मारक व्हावं असं त्यात म्हटलं होतं. तसंच, त्याची प्रस्तावित किंमतही 100 कोटींच्याच घरात होती.\"\n\nआम्हाला आढळलं की...\n\nबाळासाहेब ठाकरे असताना युती सरकार असताना या स्मारकाची दबक्या आवाजात चर्चा झाली, त्यातनंतर आघाडी सरकारच्या काळात स्मारकाच्या चर्चेने मोठी मजल मारली. सध्या पुन्हा युती सरकार आलं आहे आणि या सरकारच्या काळात स्मारकाची निविदा प्रक्रिया मंजूर होण्यापर्यंत काम पोहोचलं आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी शिवस्मारकाच्या जागेचं जलपूजन केलं.\n\nया सगळ्या काळात शिवस्मारकाच्या उभारणीपेक्षा त्यातून होणारं राजकारण हाच चर्चेचा मुद्दा ठरला आहे. यातल्या राजकारणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यासोबत आम्ही बातचीत केली.\n\nदेसाई सांगतात, \"काँग्रेसच्या काळात शिवस्मारकाची घोषणा झाली. त्यावेळी राज्यातल्या जनतेच्या भावनांना हात घालण्याचा त्यांचा हेतू होता. यावेळीही मोदी - फडणवीस सरकारचा हेतू तोच आहे. आतापर्यंत राज्याच्या राजकारणात शिवाजी महाराजांच्या नावावरून शिवसेनाच राजकारण करत असे. मात्र, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मोदी सरकारने शिवसेनेकडून हा मुद्दा उचलला. त्यावेळी भाजप सरकारने केलेल्या प्रत्येक जाहिरातीत शिवाजी महाराजांचा चेहरा वापरलेला असायचा...."} {"inputs":"...त्यामुळे 2014 साली इजिप्तमध्ये सरकार बदललं तेव्हा त्यात सौदी अरेबियाची भूमिका संशयास्पद होती. \n\nसीरियामध्ये सरकार परिवर्तन होऊ नये, अशी इराणची इच्छा होती. मात्र, सौदी अरेबिया आणि त्यांच्या सहकारी अरब राष्ट्रांनी असदविरोधी शक्तिंना मदत केली आणि या शक्तिंचा संबंध जबात अल्-नुसरा आणि स्थानिक अल् कायदाशीही होता. \n\nयेमेनला अस्थिर करण्याचा प्रयत्न \n\nइराणवरचा तिसरा आरोप येमेनला अस्थिर करण्याचा आहे. इराण येमेनमध्ये हुथी बंडखोरांना मदत करत आहे आणि पश्चिम येमेनवर त्यांचा ताबा आहे. मात्र येमेनमध्येही इराणचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"िकेत तयार करण्यात आलेली शस्त्रास्त्र पुरवली होती. \n\n2014 साली पेंटागनच्या एका रिपोर्टमध्ये म्हटलं होतं की इराणच्या सैन्य रणनीतीमध्ये आत्मसुरक्षा केंद्रभागी आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या अनेक जाणकारांच्या मते कुणावर हल्ला करण्याची इराणची इच्छा नसते. तर तो स्वतःच्या सुरक्षेविषयी सजग असतो.\n\n1953 साली अमेरिका आणि ब्रिटनने इराणमध्ये लोकशाही पद्धतीने निवडून आलेले पंतप्रधान मोहम्मद मोसादेग यांना पायउतार करून राजे शहा रझा पहलवी यांच्या हाती सत्ता दिली. \n\nमोहम्मद मोसादेग यांनीच इराणच्या तेल उद्योगाचं राष्ट्रीयीकरण केलं होतं आणि शहा यांची शक्ती कमी व्हावी, अशीच त्यांची इच्छा होती. \n\nएका परदेशी नेत्याला शांततेच्या काळात पदावरून पायउतार करण्याचं काम अमेरिकेने सर्वात आधी इराणमध्ये केलं होतं. मात्र ही शेवटची वेळ नव्हती. यानंतर ही पद्धत अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचा एक भागच बनली. \n\n1979 सालची इराण क्रांती ही 1953 साली अमेरिकेने इराणमध्ये ज्या पद्धतीने सत्ताबदल केला त्याचाच तो परिणाम होती. गेल्या 40 वर्षांत इराण आणि पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये कटुता संपलेली नाही. \n\nआता अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप म्हणताहेत की इराणने युद्ध पुकारल्यास त्यांचं अस्तित्व संपेल. मात्र अमेरिकेने 2003 साली इराकमध्ये सद्दाम हुसेन यांना हटवण्यासाठी जे केलं त्यामुळे अमेरिकेलाही युद्धाचे काय परिणाम होतील, याची कल्पना आहे. \n\nइस्लामिक क्रांतीच्या 40 वर्षांनंतर इराणने अनेक संकटं झेलली आहेत. मात्र यावेळचं संकट गंभीर आहे. अनेक जाणकारांच्या मते इराणने शरणागती पत्करली तरी ते हरतील आणि लढले तरीही जिंकणार नाहीत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्यामुळे ही आकडेवारी महिला सक्षमीकरणासाठी मैलाचा दगड ठरणारी नाही\", असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nत्या सांगतात, \"भारताचं राष्ट्रीय सुरक्षा नरेटिव्ह लिंगभेदावर आधारित आहे. यात पुरुषी वर्चस्व आहे आणि याची रचनाच अशी आहे की त्यात महिलांना स्थान नाही.\"\n\nयापुढे जात त्या असंही म्हणतात की वरिष्ठ पातळीवर संस्थात्मक दृष्टिकोनात लिंगभेद स्पष्ट जाणवतो. नौदल आणि हवाई दलाच्या तुलनेत सैन्यदलात पुरुषप्रधान विचारधारा अधिक दृढ झालेली दिसते.\n\nबिपीन रावत यांच्या वक्तव्यावरुन झालेला वाद\n\nत्यांच्या या म्हणण्याला आधारही आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"िकार हवा जेवढा पुरुषांना आहे.\"\n\nदुसऱ्या शब्दात मांडायचं तर पितृसत्ताक विचारसरणी समतेच्या मार्गात अडथळा ठरू नये. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्याला 'भय्या' असं एकमेव संबोधन आहे. वास्तविक तबेल्यात काम करणारे लोक एकमेकांना 'भय्या' म्हणून हाक मारायचे, असा उल्लेख सुहास कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या 'अर्धी मुंबई' या पुस्तकात करण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईकरांनी हाच शब्द उचलला.\n\nवरवर हा शब्द नातं जोडणारा वाटत असला तरी मुंबईकरांनी हा शब्द थोडा नकारात्मक पातळीवर नेऊन ठेवला आहे. त्या शब्दाच्या मागे-पुढे येणारी वाक्यं पाहिली की, या शब्दात तिरस्कार आणि एकप्रकारची हिणवणारी भावना साठल्याचं दिसून येतं.\n\nगेल्या 20 वर्षांमध्ये ही भावना अधिक तीव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि त्याच वेळेस सराईतपणे त्यांचं कौतुकही करून मोकळा होतो. कदाचित जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडीत त्याचं उत्तर दडलेलं असावं. \n\nमराठी मनात अस्वस्थता का निर्माण होते?\n\nमुंबईकर आणि उत्तर भारतीय यांचा खराखुरा संबंध गेल्या दोन शतकांमध्ये जास्त आला आहे. कित्येक उत्तर भारतीयांच्या अनेक पिढ्या इथंच राहिल्या आहेत. त्यामुळे तेही मुंबईकरच होतात. तरीही अध्येमध्ये त्यांच्याविरोधात असंतोषाची लाट का येते, का प्रश्न उरतोच.\n\nमुंबईत राहाणाऱ्या लोकांच्या मनात अचानक स्थलांतरितांच्या विरोधात का विचार येतात, याचा मानसशास्त्रीय दृष्टीनेही विचार होण्याची गरज आहे. 'आपले रोजगार हे लोक घेऊन जात आहेत', ही भावना त्यांच्या मनात का येते याचा शोध घेण्याची गरज आहे. \n\nनवे रोजगार स्वीकारणं किंवा उत्तर भारतीय करत असलेली कामं करण्याऐवजी त्यांच्याविरोधात घोषणा देऊन तात्पुरतं खापर फोडून मोकळं होणं का आवडत असावं, याचा विचार व्हायला हवा. किंबहुना तसाच विचार केला जावा, यासाठी पद्धतशीर प्रयत्न केले जातात का हे तपासणं गरजेचं आहे.\n\nउत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांचं राहणीमान, त्यांची कौटुंबिक व्यवस्था मराठी माणसापेक्षा वेगळी असल्याने अनेकदा लोक या मुद्द्यांवरूनही विचार करून पाहातात. खाण्यापिण्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयींबद्दल दोन्ही समुदायांचे आचार-विचार वेगवेगळे आहेत.\n\n‘युपी बिहारचे मजूर मराठी माणसाचं कौतुक करताना महाराष्ट्राचा अभिमान वाटतो.'\n\nमुंबईमध्ये कार्यरत असणारे मनोविकारतज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी यावर अधिक माहिती दिली. स्थलांतरितांना नेहमीच त्रास होतो आणि संकटकालीन स्थितीत तो जास्तच होतो, असं ते म्हणतात. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"समाज बदलाच्या प्रक्रियेत कोणताही समाज नेहमी एखाद खलनायक शोधत असतो. एकेकाळी लोक इंग्रजांना व्हिलन मानायचे. तेच रूढ झालं. त्यामुळे कोणतंही सरकार आपल्याला खलनायक वाटत असतं.\n\n\"प्रत्येक जण प्रत्येक स्तरावर हा खलनायकाचा वापर करत असतो. याला 'प्रोजेक्शन मेकॅनिज्म' असंही म्हटलं जातं. स्वतःच्या प्रश्नांच्या मागचं कारण दुसरी व्यक्ती किंवा समाज आहे, असं सांगून त्यांच्याकडे बोट करायचंहा प्रायमरी डिफेन्स असतो. एकदा दुसऱ्याकडे बोट दाखवलं की आत्मपरीक्षणाची गरज लागत नाही. ही खदखद सुरूच असते. संकटकाळात तिला तोंड फुटतं.\"\n\n'अब तो आदत हो गयी'\n\nमुंबईत दोन पिढ्या राहूनही दररोज काही समस्यांना तोंड द्यावच लागतं, अशी खंत..."} {"inputs":"...त्यासाठी संरक्षण विषयांना अधिक निधी देण्याची गरज होती. \n\nसुरुवातीला त्यांना मंत्रिमंडळात स्वतःचं स्थान भक्कम करावं लागलं. मेनन यांच्या राजीनाम्यानंतर संरक्षणमंत्री कोण होणार याची चर्चा सुरू झाली. त्यावेळेस केंद्रीय मंत्रिमंडळात या पदासाठी अनेकजण उत्सुक होते. त्यावेळच्या मंत्रिमंडळातील कुरबुरींबद्दल के. जी. जोगळेकर यांनी यशवंतराव राष्ट्रीय व्यक्तिमत्व या पुस्तकात लेख लिहिला आहे. \n\nत्यावेळच्या मंत्रिमंडळात टीटी कृष्णम्माचारी आणि बिजू पटनाईक हे या पदासाठी उत्सुक होते. मात्र नेहरूंनी यशवंतरावांना हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहात झाली त्यामुळे संरक्षणाच्या आतापर्यंत दुर्लक्षिलेल्या प्रश्नाकडे विशेष लक्ष देणं केंद्र सरकारला भाग पडलं. \n\nमोरारजीभाईंचे नवीन अंदाजपत्रक करवाढीमुळे आऩि अनिवार्य नव्या करयोजनेमुळे ज्याप्रमाणे वादग्रस्त बनलं त्याचप्रमाणे संरक्षण खात्याच्या मागण्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळेही ते गाजले. 1961-62 सालच्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रु. 311 कोटी होता. म्हणजेच तो एकून सरकारी प्राप्‍तीच्या 28 टक्के इतका होता. \n\nपुढील वर्षात 1962-63 च्या वित्तीय वर्षात हा खर्च रु. 376 कोटीपर्यंत वाढला. पण संरक्षण खर्चात झालेल्या वाढीपेक्षा सरकारी उत्पन्न अधिक प्रमाणात वाढल्यामुळे टक्केवारीचे प्रमाण 24.9 इतके खाली आलं. \n\nपण 1963-64 च्या अंदाजपत्रकात संरक्षण खात्याचा खर्च रु. 867 कोटीपर्यंत वाढला. म्हणजेच सरकारी उत्पन्नाचा एकूण 41 टक्के भाग संरक्षण खात्यावर खर्च होऊ लागला.\" \n\n'यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय व्यक्तिमत्व' या पुस्तकात मधू लिमये यांनी आपले विचार सविस्तरपणे मांडले आहेत.\n\nआपल्या कामावर विश्वास\n\nचीनच्या युद्धात भारताच्या वाट्याला नामुष्की आली असली तरी पुढच्या दोनच वर्षांमध्ये सैन्याला सावरण्याचं काम आपण केलं हे ठामपणे सांगण्याची ताकद यशवंतराव चव्हाणांमध्ये होती. \n\nएकदा राममनोहर लोहिया आणि यशवंतराव चव्हाण यांची संसदेत भारत-चीन युद्धावरून खडाजंगी झाली.\n\nभारतीय सैन्याचा तुम्ही एवढा गौरव करत आहात, तर आपल्या सैन्याने युद्धात पळ का काढला? किती चिनी सैनिकांना आपण पकडले? असे एकामागोमाग एक प्रश्न त्यांनी विचारले.\n\nत्यावर यशवंतरावांनी तोल न ढळू देता शांत राहाणं पसंत केलं होतं. 1965च्या संरक्षण खात्यावरील चर्चेत मात्र त्यांनी आपण केलेल्या बदलांबाबत स्पष्ट भूमिका मांडली.\n\nचीनबरोबरच्या लढाईत जरी भारताला नामुष्की पत्करावी लागली असली तरी पुढल्या दोन वर्षांत सैन्याची शिक्षण, नैतिक बळ आणि आधुनिक हत्यारे या दृष्टीने परिस्थिती खूपच सुधारली होती. १९६५ च्या संरक्षण खात्यावरील चर्चेच्या वेळी यशवंतरावांनी ''गेल्या दोन वर्षांत आम्ही गाजावाजा न करता चांगली तयारी केली आहे\" असं आत्मविश्वासानं सांगितलं.\n\n1962 च्या युद्धाचं रुपांतर पराभवातून विजयात करणं आणि सैन्यदलाचं मनोबल राखण्यात यशवंतरावांचा वाटा महत्त्वाचा होता असं मत माजी सनदी अधिकारी आर. डी प्रधान यांनी आपल्या पुस्तकात मांडलं आहे.\n\nपाकिस्तानला चोख प्रत्युत्तर\n\nयशवंतराव चव्हाणांच्या..."} {"inputs":"...त्याही व्यक्तींची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली तर ती नावे फेटाळण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.\n\nयाविषयी बोलताना उल्हास बापट सांगतात, \"सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटले होते की राजकारणात कार्यरत असलेला व्यक्ती हा समाजकारण करत असतो. त्यामुळे राजकारणातील एखाद्या व्यक्तीची शिफारस झाल्यास ती सरसकट फेटाळता येत नाही.\"\n\nराज्यपालांच्या नियुक्तीशिवाय विधानपरिषदेच्या आमदारांच्या या रिक्त जागा भरता येत नाहीत. त्यामुळे सरकारने निश्चित केलेली नावे कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत असे सांगून राज्यपालांनी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी असे कधीही घडले नाही असं तज्ज्ञ सांगतात. त्यामुळे राज्यपाल नेमके कोणत्या मुद्यावर हरकत घेतील? यावर सरकारची प्रतिक्रिया काय असेल? याबाबत सगळीकडेच चर्चा आहे.\n\nराजभवनाच्या कामाचा अनुभव असेलेल्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,\"मुख्यमंत्र्यांनी पाठवलेल्या शिफारशीवर राज्यपालांनी हरकत घेतल्यास आमच्यासाठीही हा एवढ्या वर्षांमधला पहिलाच अनुभव असेल. गेल्या 30-40 वर्षांत राज्यपालांनी हरकत घेतलेला एकही प्रसंग मला आठवत नाही.\"\n\nते पुढे सांगतात, \"खरं तर नियमात फार सविस्तर निकष दिलेले नाहीत. म्हणजे पाच क्षेत्रांमध्ये एकाच क्षेत्रातील किती जणांची शिफारस करता येईल? समाजकारणाची व्याप्ती खूप मोठी आहे. कोरोना काळात समाजकारण केले असेही अनेक लोक आहेत. साहित्य क्षेत्रातला व्यक्ती म्हणजे त्याचे नेमके निकष काय? एक पुस्तक लिहिलेला की दहा पुस्तकं लिहिलेला? अशा अनेक बाबींमध्ये संदिग्धता आहे.\"\n\nत्यामुळे सरकारने सुचवलेल्या नावांसंदर्भातही असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येतील याची शक्यता नाकारता येत नाही.\n\nराजकारणामुळे पात्र उमेदवारांवर अन्याय होतो का?\n\nमहत्त्वाचे म्हणजे साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या क्षेत्रात आपले योगदान दिलेल्या व्यक्तींनाच यासाठी प्राधान्य देण्यात येते असेही नाही. बहुतांश वेळेला समाजकारणात राजकीय नेत्यांचीच वर्णी लागते असे दिसून येते.\n\nयाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, \"राज्यपालांनी हरकत घेतल्यास तो राजकीय निर्णय आहे असेच म्हणावे लागेल. पण मुळात सरकार कुणाचेही असो राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये ज्या क्षेत्रांमधील व्यक्ती अपेक्षित आहेत त्यांना कधीही प्राधान्य दिले जात नाही.\"\n\nते पुढे सांगतात, \"आज महाराष्ट्रात समाजकारणात, विज्ञान क्षेत्रात कितीतरी मोठी नावे आहेत. राज्यपालांनी आक्षेप घेऊन यामध्ये पारदर्शकता येणार असेल तर याचाही आपण विचार करणं गरजेचे आहे.\"\n\nआता महाविकास आघाडीकडून निश्चित करण्यात आलेल्या यादीत नेमकी कुणाची नावे आहेत? आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यंसंदर्भात काय निर्णय घेतात हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)"} {"inputs":"...त्यू झाला तर तुम्ही थेट स्वर्गात जाल असं त्यांना सांगितलं जातं, यावर बहुतांश लोकांचा विश्वास असतो,\" असं त्या सांगतात. \n\n\"नायजेरियन लष्कराने कारवाई करणं तीव्र केल्यानंतर बोको हराममध्ये जाणाऱ्या लोकांच्या संख्येत घट झाली. त्यामुळं त्यांनी लोकांचं अपहरण करण्यास सुरुवात केली. त्या लोकांचा आत्मघातकी हल्ल्यासाठी वापर केला जाऊ लागला. सात ते आठ वर्षांच्या मुलींचाही वापर या कामासाठी त्यांनी केला होता,\" असं त्या सांगतात. \n\nफालमताची सुटका \n\nफालमताने ज्या माणसाची मदत मागितली तो माणूसही बोको हरामचा बंडखोर हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"नंतर या मुलींकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं. एखाद्या मुलीनं जर बोको हरामच्या कँपमध्ये वेळ घालवला तर तिला बोको हरामचा सदस्यच समजतात. अशा मुलींना पुन्हा आपल्यात सामावून घ्यायचं की नाही अशी भीती लोकांना वाटते,\" असं अकिलू सांगतात. \n\n\"मला वाटतं ते त्यांच्याकडं एक मुलगी म्हणून पाहिलं जात नाही तर त्यांच्या कृतीकडे पाहिलं जातं. पण त्यांच्याकडे तसं पाहण्यापूर्वी आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या पीडिता आहेत. त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध नेण्यात आलं होतं त्यांच्यावर अत्याचार झाले त्यातून त्या वाचले आहेत. त्यांना तसं वागवणं योग्य नाही,\" असं अकिलू सांगतात. \n\nआता फालतमा आपल्या कुटुंबीयासोबत राहते. \n\n'तुझ्या कमरेला बाँब होता. त्याचं बटण तुला का दाबावं वाटलं नाही?' असं तिला विचारण्यात आलं. \n\nतेव्हा ती म्हणते, \"मला जगावं वाटलं. कुणाला ठार करणं योग्य नाही. असं मला माझ्या आईवडिलांनी शिकवलं आहे आणि मलाही तसंच वाटतं.\" \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्यू होण्याच्या कोणत्याही घटनांना लष्कर जबाबदार नसल्याचं सरकारचं म्हणणं आहे. गेल्या अनेक वर्षांच्या आंतरराष्ट्रीय दबावानंतर सरकारने 'Office of the missing persons' (OMP) म्हणजेच हरवलेल्या माणसांच्या शोधार्थ एक वेगळी समिती स्थापन केली आहे. या समितीनं मन्नारच्या उत्खननासाठी निधी पुरवला आहे.\n\nया समितीचे अध्यक्ष सॅलिया पिअरिस यांनी मन्नारच्या उत्खननातून सखोल माहिती गोळा करणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. ते सांगतात, \"हरवलेल्यांची माहिती गोळा करणं आणि त्यांच्या नातेवाईकांना कळवणं हे प्राथमिक काम या समि... उर्वरित लेख लिहा:","targets":"येकडील मुल्लईतिवू जिल्ह्यातील किनाऱ्यांवर युद्धाच्या अखेरच्या दिवसांत या घटना घडल्या होत्या. तसंच लष्करानंही अनेकांवर अत्याचार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. \n\nपण मन्नारमध्ये आढळलेल्या सांगांड्यांशी लष्कराच्या सैनिकांचा कोणताही संबंध नसल्याचं लष्करानं स्पष्ट केलं आहे. \n\nलष्कराचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू याबाबत बोलताना सांगतात, \"या दफनभूमीचा आणि लष्कराचा कोणताही संबंध नाही. तसंच लष्करावर कुणी आरोपही केलेला नाही.\"\n\nजर श्रीलंकेच्या सरकारला त्यांच्या भूतकाळावर मात करायची असेल तर त्यांनी तत्काळ या दफनभूमीतील मृतांचा शोध घेऊन त्याबाबत चौकशी करावी, असं इथल्या अल्पसंख्य तामिळ नागरिकांचं म्हणणं आहे. तरच बाधित झालेल्या कुटुंबांना त्यांच्या समस्येचं समाधान झाल्यासारखं वाटेल, असंही त्यांनी नमूद केलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्येक निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी सक्रिय राजकारणात यावं अशी मागणी काँग्रेसमध्ये होत आली आहे. पण प्रत्येक वेळी प्रियांका यांनी राहुल पक्षाची जबाबदारी सांभाळतील, असं मत व्यक्त केलं आहे.\n\nसोनिया गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवतील, अशी चर्चा झाली पण सोनिया आणि प्रियांका यांनी याला नकार दिला. \n\nइंदिरा गांधी यांची छाप\n\nप्रियांका गांधी यांची तुलना नेहमी त्यांची आजी इंदिरा गांधी यांच्याशी केली जाते. प्रियांका यांची हेअरस्टाईल, कपड्यांची निवड या सगळ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेव्हा राजकारणात पाऊल ठेवतील तेव्हा दुसरे पक्ष रॉबर्ट वद्रा यांच्यावर हल्लाबोल करतील. यातून प्रियांका यांची नैतिक बाजू कमजोर होईल. \n\nपण रॉबर्ट वद्रा वादात येण्यापूर्वीच प्रियांका यांनी स्वतःला अमेठी आणि रायबरेली इतपत मर्यादित केलं होतं. \n\nकाँग्रेसमधील एका गटाची भूमिका अशी आहे की प्रियांका गांधी यांनी राष्ट्रीय मुद्द्यावर कधीच भूमिका घेतलेली नाही. कोणत्या मुद्द्यावर त्या काय विचार करतात, हे त्यांनी कधी खुलेपणाने सांगितलेलं नाही. \n\nफक्त त्या गांधी नेहरू परिवारातील आहेत, म्हणून त्यांना लोक स्वीकार करतील याबद्दल या गटातील लोकांत शंका आहे. \n\nपण राजकीय जाणकारांचं असं मत आहे की, प्रियांका गांधी काँग्रेससाठी 'झाकली मूठ' आहेत आणि पक्षाला ती तशीच ठेवायची आहे. \n\nजो पर्यंत त्या राजकारणात येत नाहीत तोपर्यंत त्यांच्या नेतृत्वावर कुणीही प्रश्न उभं करणार नाही. हे प्रियांकाच नाही तर राहुल आणि काँग्रेसासाठीही चांगलं आहे. \n\nजेव्हा प्रियांका राजकारणात औपचारिक पदार्पण करतील तेव्हा पहिला संदेश हाच जाणार की काँग्रेसने राहुल यांना नाकारलं आहे. \n\nजर प्रियांका यशस्वी झाल्या तर चांगलंच आहे. पण असं जर झालं नाही तर प्रियांका आणि काँग्रेसचा भविष्यातील राजकारणाचा पर्यायही संपेल. \n\n(या लेखातील मतं लेखिकेची वैयक्तिक आहेत.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्र ओळखीसाठी ही लढाई आहे.\" सेक्शन 377 विरोधातल्या लढ्याबद्दल बोलताना LGBTQI चळवळीतले कार्यकर्ते नक्षत्र बागवे यांनी सांगितलं. \n\nसमलिंगी व्यक्तींविरुद्ध सेक्शन 377 चा सरसकट गैरवापर होत असतो, त्याविरुद्ध हा लढा आहे असा सूर या चळवळीतल्या कार्यकर्त्यांमध्ये दिसला.\n\n2017 साली सुप्रीम कोर्टाने खाजगीपणाच्या अधिकाराच्या सुनावणीदरम्यान असं मत व्यक्त केलं होतं की \"लैंगिक कल हे खाजगीपणाच्या अधिकाराचा आवश्यक भाग आहेत.\" कोर्टाने असंही म्हटलं होतं की, \"लैंगिक कलांच्या आधारावर भेदभाव करणं हा व्यक्तीच्या आत्मसन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच्या माध्यमातून देशातल्या विविध शहरांमध्ये संमेलनं, चर्चासत्रांचं आयोजन केलं जात असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. यासाठी एका टास्क फोर्सचीही बांधणी केली गेली आहे.\n\nजगात काय चित्र?\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संस्थेच्या आकडेवारीनुसार जगातल्या 76पेक्षा अधिक देशांमध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारी दर्जा देणारे, त्यांच्याविरुद्ध भेदभाव करणारे कायदे अस्तित्वात आहेत. संयुक्त राष्ट्रांनी समलिंगी लोकांच्या अधिकारांसाठी फ्री अँड इक्वल हे कँपेन चालवलं आहे. जगातले पाच देशांमध्ये आजही समलिंगी वर्तनाची सर्वाधिक शिक्षा मृत्युदंड आहे.\n\nब्रिटीश वसाहत असताना ज्या देशांमध्ये समलैंगिकतेला गुन्हेगारी दर्जा देणारे कायदे केले गेले आणि त्यांपैकी ज्या देशांमध्ये ते आजही अस्तित्वात आहेत त्या देशांची एप्रिल महिन्यात ब्रिटीश पंतप्रधान थेरेसा मे यांनी माफी मागितली होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्र करण्यात आलं नाही. अलाहाबाद हायकोर्टाने या प्रकरणाची दखल घेत कुलदीप सिंह सेंगरला अटक करण्यात येणार की नाही, याविषयी विचारणा केली. \n\n13 एप्रिल 2018 - सीबीआयने सेंगरना चौकशीसाठी ताब्यात घेतलं त्यानंतर अटक करण्यात आली आणि नवीन एफआयआर दाखल करण्यात आली. \n\n11 जुलै 2018 - या प्रकरणी सीबीआयने पहिली चार्जशीट दाखल केली ज्यामध्ये कुलदीप सिंह सेंगरचं नाव होतं. \n\n13 जुलै 2018 - या प्रकरणातली दुसरी चार्जशीट दाखल करण्यात आली. आणि पीडीत मुलीच्या वडिलांना तथाकथितरित्या अडकवण्याप्रकरणी कुलदीप सेंगर, त्यांचा भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये तात्पुरतं न्यायायस स्थापन करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले. \n\n29 सप्टेंबर 2019 - कोर्टाच्या आदेशानुसार या पीडीत मुलीची आणि तिच्या कुटुंबाची दिल्लीमध्ये तात्पुरती (11 महिन्यांसाठी) राहण्याची सोय सुरक्षित ठिकाणी करण्यात आल्याचं दिल्लीच्या महिला आयोगाने सांगितलं. \n\n11 ऑक्टोबर 2019 - पीडीतेच्या कारवर हल्ला करण्याप्रकरणी सीबीआयने कुलदीप सेंगरच्या विरुद्ध चार्जशीट दाखल केली. \n\n10 डिसेंबर 2019 - कोर्टाने आपला निकाल 16 डिसेंबरपर्यंत राखून ठेवला. जर कोणत्याही मुद्द्याबाबत दोन्ही पक्षांकडून नव्याने युक्तीवाद करण्याची मागणी करण्यात आली नाही, तर निकाल सुनावण्यात येईल.\n\n16 डिसेंबर 2019 - उन्नाव बलात्कार प्रकरणी कुलदीप सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्रकारांपैकी 53 जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले होते. यातले जवळपास 36 जण आता घरी परतले आहेत. तर इतर या आजारातून बरे होतायत. अनेकांना घरी आणि हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आलंय, तर आणखी 170 पत्रकारांची चाचणी होणं बाकी आहे. \n\nज्या टीव्ही पत्रकार आणि कॅमेरामनना कोरोना व्हायरसची लागण झाली, त्यातल्या बहुतेकांमध्ये या संसर्गाची कोणतीही लक्षणं दिसत नव्हती. किंबहुना भारतातल्या बहुतेक रुग्णांमध्येच या कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसत नाहीयेत किंवा अगदी सौम्य आढळत असल्याचं इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल... उर्वरित लेख लिहा:","targets":"एप्रिलला सकाळी त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. \"मला श्वास घ्यायला त्रास होतोय. लवकर अॅम्ब्युलन्स बोलव नाहीतर माझा जीव जाईल,\" त्यांनी एका फोटोग्राफर सहकाऱ्याला फोनवर सांगितलं.\n\nतीन तासांनी अॅम्ब्युलन्स आली. हॉस्पिटलला पोचल्यानंतर तासाभरात ते कोसळले आणि त्यांना हार्ट अॅटॅक आला. \"त्यांची चाचणी करण्यापुरता वेळही मिळाला नाही,\" रॉय यांचे कुटुंबीय सांगतात. रॉय यांना कोव्हिड 19चा संसर्ग झाला होता, अशी आरोग्य अधिकाऱ्यांना शंका होती. म्हणून रॉय यांच्या कुटुंबियांना त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहू दिलं नाही.\n\nकोव्हिड-19 विषयीचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांसाठी काही गाईडलाईन्स (मार्गदर्शक तत्त्वं) जाहीर करण्यात आलेली आहेत. पण ही तत्त्वं पाळली जाणं महत्त्वाचं आहे.\n\nपत्रकार बरखा दत्त यांनी या कोव्हिडच्या साथीचं आणि लॉकडाऊनचं भारतातल्या इतर कोणत्याही पत्रकारांपेक्षा जास्त वार्तांकन केलंय. आपल्या धकाधकीच्या दिवसातही या मार्गदर्शक तत्त्वांमधल्या सूचनांचं आपण पालन करत असल्याचं त्या सांगतात. \n\nगेल्या महिन्याभराच्या काळामध्ये बरखा दत्त यांनी त्यांच्या दिल्लीतल्या तळापासून 6 विविध राज्यांमध्ये मिळून एकूण 4,000 किलोमीटर्सपेक्षा जास्तीचा प्रवास केलाय. या संपूर्ण प्रवासात त्यांची 3 सदस्यांची टीम आणि ड्रायव्हर बदलेला नाही. \n\n\"विज्ञानासोबतच खबरदारीचे उपायही बदलले आहेत,\" दत्त यांनी मला सांगितलं. \"आम्ही पूर्ण वेळ मास्क आणि ग्लव्हज घातलो. माईक एका मोठ्या लांब काठीला बांधतो आणि जवळ जाऊन मुलाखत घेण्याऐवजी लांबून मुलाखत घेतो.\"\n\nप्रत्येक शूट नंतर बरखा दत्त यांची टीम त्यांनी वापरलेले ग्लव्हज आणि मास्क टाकून देते. हात धुवून सगळी इक्विपमेंट्सही विशेष स्पंजने निर्जंतुक केली जातात. \n\nबरखा दत्त सांगतात की त्या पुरेशी काळजी घेत आहेत.\n\nकोरोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या इंदौरमधल्या कोव्हिड 19 रुग्णालयात जाताना त्यांनी संरक्षक कपडे घातले होते. \n\n\"अनोळखी जागी रहावं लागू नये म्हणून आम्ही दिल्लीला घरी परतायचा प्रयत्न करतो. अनेकदा आम्ही 8 तासांचा एका दिशेने प्रवास करतो. चार ते पाच तास शूटिंग करतो आणि मग पुन्हा 8 तासांचा प्रवास करून दिल्लीला परततो,\" बरखा दत्त सांगतात. \n\nकितीही काळजी घेतली तरी या भीषण साथी दरम्यान पत्रकारिता करणं हे शौर्याचं आणि कठीण काम आहे, हे मात्र खरं. \n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...त्रकारांशी बोलत होते. देशाच्या भल्यासाठी एकत्र यायला हवं, असं ते म्हणाले.\n\nसकाळी 9.30 वाजता : काँग्रेसची निदर्शनं\n\nइगलटन रिझॉर्टहून काँग्रेस आणि JDSचे आमदार कर्नाटकची विधानसभा विधान सौदाबाहेर पोहोचले.\n\nकाँग्रेसचे आमदार आणि ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, अशोक गहलोत आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आदींनी कर्नाटक विधानसभेसमोरील महात्मा गांधींच्या पुतळ्यापाशी शपथविधीच्या विरोधात निदर्शनं केली.\n\nदरम्यान, सिद्धरामय्या यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले, \"प्रकरण अजूनही कोर्टासमोर प्रलंबित आहे. आम्ही जनते... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोर्ट उघडणार\n\nमध्यरात्री 1.45ला तत्काळ सुनावणी घेण्यास सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी मंजुरी दिली, आणि तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण दिले. 1.45 ला सुनावणी होईल, असं सांगण्यात आलं.\n\nअभिषेक मनू सिंघवी यांनी ही माहिती दिली आणि कोर्टाचे आभार मानले.\n\nरात्री 11.27 : प्रकरण सुप्रीम कोर्टात\n\nभाजपला सरकार स्थापनेचं आमंत्रण मिळताच काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव. अभिषेक मनू सिंघवी यांनी सुप्रीम कोर्टात रजिस्ट्रारकडे तत्काळ सुनावणी घेण्यासाठी अर्ज केला. \n\nरात्री 10.30 : JDS-काँग्रेसचा आक्षेप \n\nराज्यपालांच्या या निर्णयावर काँग्रेस-JDSने आक्षेप घेतला आहे.\n\nकाँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी गोवा आणि मणिपूरमधल्या घटना मांडत भाजपच्या या हालचालींवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यपालांनी त्यांच्या पदाची प्रतिष्ठा राखली नाही, असं ते म्हणाले. \n\nयाबाबत सर्वं कायदेशीर मार्गांचा विचार केला जाईल असंही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. \n\nकाँग्रेस-JDSने युती करून पुढे केलेले मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार H.D. कुमारस्वामी यांनीही आक्षेप घेतला. \n\nभाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देऊन राज्यपाल घोडेबाजाराला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप कुमारस्वामी यांनी केला. \n\nबुधवारी रात्री 9.25 : येडियुरप्पा मुख्यमंत्री होणार\n\nराज्यपाल वजुभाई वाला यांनी बी. एस. येडियुरप्पा यांना सरकार स्थापन करण्याचं आमंत्रण दिलं. बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना 15 दिवसांचा वेळ दिला आहे. \n\nयेडियुरप्पा गुरुवारी सकाळी नऊ वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं भाजप कर्नाटकचे सचिव मुरलीधर राव यांनी सांगितलं. \n\nया निकालात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याचं स्पष्ट झालं. नंतर सत्तास्थापनेसाठी काँग्रेसनं जनता दल सेक्युलर (JDS) बरोबर आघाडी करण्याचा निर्णय जाहीर केला. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला राज्यपालांनी सत्ता स्थापन करण्याची संधी दिली.\n\nएकीकडे काँग्रेस-JDS आणि दुसरीकडे भाजप यांच्यात सत्तेसाठी अटीतटीची लढाई पाहायला मिळाली. दिवसभरात दोन्हीकडील नेत्यांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. त्यानंतर संध्याकाळी संख्येच्या आधारवर भाजपच्या येडियुरप्पांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्यात आलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"...त्रकारिता पुन्हा एकदा समोर आली. \n\nपण कोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशनमधून हे स्पष्ट झालं आहे की, फक्त याच सरकारच्या कालावधीत नाही तर भविष्यात कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी तो सरकारी यंत्रणा हाताशी धरून मीडिया संस्थांकडून हवा तसा प्रचार करवून घेऊ शकतात. \n\nमग अशा मीडिया संस्था आणि पीआर कंपन्यांमध्ये काय फरक राहिल? मीडियाच्या रिपोर्टवर कुणी कसा विश्वास ठेवेल? मीडियाच्या विश्वासार्हतेवर यापूर्वी एवढं मोठं संकट कधीही आलं नव्हतं. \n\nतटस्थ दिसायला हवं\n\nकोब्रापोस्टच्या स्टिंग ऑपरेशननं इतरही काही गंभीर बाबी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यावर ठोस अशी पावलं तर सोडा साधं पहिलं पाऊल सुद्धा पडलेलं नाही.\n\nपण या प्रश्नापासून फार काळ लांब राहणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. विषय फक्त मीडियाचाच नाही तर तो लोकशाहीच्या अस्तित्वाचाही आहे. \n\nनिष्पक्ष पत्रकारिता नाही वाचली तर...\n\nदेशात स्वतंत्र आणि निष्पक्ष माध्यमं राहिली नाहीत तरी लोकशाही टिकेल अशी कल्पना कुणी मूर्खच करू शकतो. लोकशाहीला वाचवायचं असंल तर सर्वांत आधी मीडियाला वाचवावं लागेल. \n\nमीडियानं स्वत:ला कसं वाचवायला हवं, यासाठी कुठलीही जादूची कांडी नाही की सर्वकाही एका रात्रीत बदलेल. पण सुरुवात तरी व्हायला हवी. मीडियाला वाचवण्याचा पहिला मार्ग हाच आहे की, संपादक नावाच्या संस्थेला पुनरुज्जीवन द्यायला हवं, मजबूत करायला हवं.\n\nमाध्यमांमध्ये आर्थिक रसद आणणारे आणि बातम्या आणणाऱ्यांमध्ये मोठी भिंत असायला हवी. मीडियाचं अंतर्गत कामकाज आणि स्वायत्ततेच्या परीक्षणासाठी एखादी स्वतंत्र, तटस्थ, मजबूत आणि विश्वासार्ह यंत्रणा असावी. हे सर्व कसं होईल? पल्ला लांबचा आहे. पण त्या दिशेनं आपण विचार करायला सुरुवात तरी करू या.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...त्रांची स्थिती सर्वसामान्य असेल तर टेस्टोस्टेरॉनच्या वाढीला जबाबदार कोण? या सगळ्या प्रश्नांसह द्युतीने आपलं म्हणणं कॅस अर्थात Court Arbitration for Sports अर्थात आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाकडे मांडलं.\n\nविज्ञान, वैद्यकीय क्षेत्र, क्रीडा या तीन क्षेत्रांना व्यापलेल्या या खटल्यातील खाचाखोचा समजून घेऊन कोलकाता येथील जेंडर व्हेरिफिकेशन टेस्टच्या अभ्यासक पायोश्री मित्रा यांनी द्युतीला सर्वतोपरी मदत केली. \n\nआशियाई क्रीडा स्पर्धेत पदकासह द्युती चंद\n\nपतियाळा इथल्या स्पोर्ट्स ऑथॅरिटी ऑफ इंडियाचे संचालक जिज... उर्वरित लेख लिहा:","targets":"लग्न केलं. \n\nगेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका महिला संघाची कर्णधार डेन व्हॅन निइकर्क आणि संघातील सहकारी मॅरिझेन कॅप यांनी एकमेकांशी लग्न केलं होतं. \n\nत्याआधी काही वर्ष न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटू आणि अॅमी सॅटरव्हेट आणि लिआ ताहूहू यांनी लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्राचा हिस्सा आहे 45%. लॉकडाऊन झाल्यामुळे एका रात्रीत लाखोंचा रोजगार गेला आणि या असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. गरीबांवरचं आर्थिक ओझं कमी करण्याच्या उद्देशाने सरकारकडून मदत पॅकेजची घोषणा करण्यात आली होती. \n\nअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1.70 लाख कोटी रुपयांचं मदत पॅकेज जाहीर केलं. भारतातल्या 80 कोटी गरीबांना यामुळे दिलासा मिळणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. या लोकांच्या खात्यात थेट पैसे टाकणं, त्यांच्यासाठी अन्नधान्याची तरतूद करून सरकार गरीब, रोजंदारीवर काम करणारे मजूर, शेतकरी आणि मू... उर्वरित लेख लिहा:","targets":"रू नये. रिझर्व्ह बँकेकडून पैसे उसने घेऊन त्यांनी ते पैसे या अडचणीच्या क्षणी लोकांसाठी खर्च करावेत.\"\n\nमोदी सरकारने 2016 साली केलेल्या नोटाबंदीच्या परिणामांमधून भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा उभं राहण्याचा प्रयत्न करत असतानाचा कोव्हिड-19 च्या संक्रमणाची आपत्ती कोसळली. नोटाबंदी करत काळा पैसा बाहेर आणण्याचा सरकारचा प्रयत्न होता. पण रोख व्यवहारांवर अवलंबून असणाऱ्या अर्थव्यवस्थेतल्या लहान-मोठ्या धंद्यांना याचा मोठा फटका बसला. यातले बहुतेक उद्योगधंदे नोटाबंदीतून सावरत असतानाच त्यांना कोरोना व्हायरसचा तडाखा बसला.\n\nकृषी क्षेत्राला फटका\n\nमदत पॅकेजमध्ये सरकारने शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र घोषणा केल्या आहेत. एप्रिलपासून पुढचे तीन महिने सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये जमा करणार आहेत. पण शेतकऱ्यांना सरकारकडून वर्षाला 6000 रुपये याआधीपासूनच मिळत होते. \n\nअर्थशास्त्रज्ञ अरुण कुमार म्हणतात, \"दोन हजार रुपयांची मदत पुरेशी नाही. कारण निर्यात ठप्प झालेली आहे, शहरी भागांत मागणी वाढल्याने किंमती वाढतील आणि शेतकऱ्यांना आपलं पीक विकता येत नसल्याने ग्रामीण भागात किंमती घसरतील.\"\n\nशेतात नवीन पीक तयार होऊन बाजारात जाण्याची वाट पाहतानाच्या अत्यंत बिकट काळात हे गंभीर संकट आलेलं आहे. भारतासारख्या देशात लाखो लोक गरिबीत जगताहेत. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात गावांमधून अन्नधान्याच्या या वस्तू शहरांमध्ये आणि जगातल्या इतर कोणत्याही देशांपर्यंत कशा पोहोचवायच्या हे सरकारसमोरचं सर्वाम मोठं आव्हान असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हा पुरवठा सुरू झाला नाही, तर या अन्नधान्याची नासाडी होईल आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान होईल. भारताच्या एकूण लोकसंख्येचा सुमारे 58% हिस्सा हा शेतीवर अवलंबून आहे आणि या क्षेत्राचं भारतीय अर्थव्यवस्थेतलं योगदान आहे 256 अब्ज डॉलर्स. \n\nबेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची चिन्हं \n\nभारतामधलं बेरोजगारीचं प्रमाण वाढण्याची मोठी शक्यता असल्याचा इशारा तज्ज्ञ देतात. कारखाने मोठ्या प्रमाणात बंद झाल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. \n\nलोकांना त्यांचा उद्योग सावरायला मदत होणं गरजेचं आहे. स्वयं रोजगारावर अवलंबून असणाऱ्या वा लहान उद्योगांतल्या लोकांना दिलासा देण्यासाठी सरकार व्याजाची परतफेड आणि टॅक्स भरण्यातून त्यांना सूट देऊन मदत करू शकतं, असं प्राध्यापक घोष म्हणतात.\n\nअर्थतज्ज्ञ विवेक कौल सांगतात, \"भारतातली बेरोजगारी उच्च पातळीवर आहे आणि अशीच परिस्थिती कायम..."} {"inputs":"...त्रिपाठी यांनी कपिल मिश्रा यांचा पराभव केला. \n\nवादग्रस्त ट्वीटसाठी निवडणूक आयोगाची नोटीस\n\nभाजप नेते कपिल मिश्रा यांना दिल्ली विधानसभा निवडणुकांदरम्यान वादग्रस्त ट्वीटकरता निवडणूक आयोगाने नोटीस बजावली होती. \n\nयाआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने यासंदर्भात दिल्ली निवडणूक आयोगाला अहवाल मागवला होता. त्यानंतर दिल्ली निवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना नोटीस जारी केली होती. \n\nकपिल मिश्रा\n\nनिवडणूक आयोगाने कपिल मिश्रा यांना ट्वीट डिलिट करण्याचे आदेश दिले होते. असं वृत्त ANIने दिलं होतं. \n\nकपिल मिश्रा यांनी 23... उर्वरित लेख लिहा:","targets":"रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्री बाबूलाल मरांडी, राष्ट्रीय लोकदलाचे चौधरी अजित सिंह, माकपचे महासचिव सीताराम येचुरी, भाकपाचे सचिव डी.राजा, केरळमधील माकपाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यासह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हेदेखील या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. \n\nतेलंगणा राष्ट्र समितीच्या अध्यक्षांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि त्यांचे वडील देवेगौडा यांची आधीच भेट घेतली होती. अपरिहार्य कारणांमुळे शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाही असं त्यांनी कळवलं होतं. यूपीएचे प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"बिगरकाँग्रेस अर्थात तिसऱ्या आघाडीसंदर्भात बोलणाऱ्या ममता बॅनर्जी शपथविधी सोहळ्यात एकट्या वाटत होत्या. त्यांचं एकटेपण ओळखून देवेगौडा आणि सोनिया गांधी यांनी त्यांच्यासोबत फोटो काढला आणि वातावरणातलं अवघडलेपण एकदम दूर झालं. \n\nत्यापाठोपाठ काही दिवसांपूर्वीच NDAतून बाहेर पडलेले चंद्राबाबू नायडू, दिल्लीचे पंतप्रधान अरविंद केजरीवाल, सीपीएमचे येचुरी अशा विरोधी पक्षातील अनेकांनी एकमेकांसह फोटो काढून घेतले. UPA आणि तिसरी आघाडी यांचा राजकीय संगम झाल्यासारखं चित्र होतं. \n\nही एकजूट कधीपर्यंत टिकणार? \n\nबंगळुरूत झालेल्या शपथविधी सोहळ्यात दिसलेली विरोधी पक्षांची एकजूट किती दिवस दिसणार? आणि त्याचं नेतृत्व कोण करणार?\n\nकाँग्रेसला बहुमत मिळालं तर पंतप्रधान होण्यासाठी तयार आहे असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. याविषयी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, 'एका व्यक्तीला समोर ठेऊन विरोधी पक्ष लोकसभेच्या निवडणुका लढवणार नाही'. बिगरभाजप, काँग्रेसविरहित पक्ष विशेषत: स्थानिक पक्षांची मोट बांधण्यासाठी त्या उत्सुक दिसल्या. \n\nकुमारस्वामी आणि सिद्धरामय्या\n\nबिगरभाजप, बिगरकाँग्रेस, स्थानिक पक्ष असे सगळे मिळून भाजपविरोधात एकत्र येऊन महाआघाडी तयार होऊ शकते का? ओडिशातील बिजू जनता दलाचे नवीन पटनायक आणि आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल यांना काँग्रेसशी लढायचं आहे का भाजपशी हे पक्कं करावं लागेल. काँग्रेसलाही या महाआघाडीसंदर्भात गांभीर्याने विचार करावा लागेल. \n\nलवकरच विरोधी पक्षांची परीक्षा \n\nराजस्थान, मध्य प्रदेश, छतीसगढ आणि मिझोराम विधानसभा निवडणुकांवेळी एकत्र आलेल्या विरोधी पक्षांच्या ताकदीची परीक्षा होणार आहे. काँग्रेस पक्ष सप-बसप, गोंडवना गणतंत्र पार्टी यासारख्या प्रादेशिक पक्षांसाठी जागा सोडण्यासाठी तयार आहेत का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. \n\nसगळ्यांत मोठी कसोटी कर्नाटकातच असणार आहे. काँग्रेस आणि जनता दल (सेक्युलर) यांनी एकत्र येत सरकार स्थापन केलं आहे. मात्र हे स्थिर सरकार असेल का? कर्नाटकच्या जनतेने कोणत्याही एका पक्षाला बहुमत दिलेलं नाही. सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. येडीयुरप्पा अवघ्या अडीच दिवसाचे मुख्यमंत्री ठरले. पराभवाचा सल तीव्र असलेला भाजप पक्ष नव्या सरकारचं जिणं कठीण करू शकतो. \n\nममता बॅनर्जी, राहुल गांधी आणि चंद्राबाबू नायडू एकाच फ्रेममध्ये असणं काय..."} {"inputs":"...त्रीय चाचण्यांसाठी आलेल्या लोकांपैकी बहुतांश लोक हे \"Western, Educated, Industrialised, Rich and Democratic\", म्हणजेच 'WEIRD' होते. यातील 70% लोक अमेरिकन होते आणि त्यातील बहुतांश हे पदवीचं शिक्षण घेणारे, वरखर्चाला पैसे मिळावे किंवा कोर्स क्रेडिट मिळावं या उद्देशानं या संशोधनात भाग घेणारे विद्यार्थी होते. \n\nयामागे असं गृहितक होतं की, हा समूह मानवी स्वभावातील 'सगळी माणसं सारखीच असतात' या मूलभूत सत्याचं प्रातिनिधिक रूप असेल. हे जर खरं असतं, तर या अभ्यासात दिसलेला पाश्चिमात्य कल गौण ठरला असता. तरीही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेखताना दिसून आले. व्यक्तीवादी समाजात राहणारे लोक खासगी आवड-निवड आणि व्यक्तीस्वातंत्र्यावर अधिक भर देताना आढळून आले. \n\nआपल्या सामाजिक कलाचा आपल्या तार्किक क्षमतेवर मोठा परिणाम झालेला दिसून येतो. समूहवादी समाजात राहणारे लोक समस्यांवर अधिक सर्वंकष उपाय शोधताना दिसतात. हे लोक परस्परसंबंध आणि संदर्भाचा विचार करताना दिसतात, याउलट व्यक्तीवादी समाजात राहणारे लोक स्वतंत्र घटकांवर अधिक भर देताना आणि प्राप्त परिस्थितीत बदल होणार नाहीत असं मानताना दिसून येतात. \n\nउदाहरण म्हणून अशी कल्पना करा की एखादी उंचपुरी व्यक्ती एका लहान दिसणाऱ्या व्यक्तीला धमकावते आहे असं चित्र आपण पाहिलं. याव्यतिरिक्त कोणतीही अधिक माहिती दिली नाही तर, पाश्चात्य लोक ती मोठी दिसणारी व्यक्ती धाकदपटशाहीच करणारी आहे असा विचार करण्याची शक्यता अधिक असते. प्राध्यापक हेन्रिक म्हणतात, \"पण जर तुम्ही सर्वंकष विचार केलात तर त्या दोन व्यक्तींमध्ये इतर अनेक गोष्टी घडण्याची शक्यता आहे, कदाचित तो मोठा दिसणारा माणूस लहान दिसणाऱ्या व्यक्तीचा साहेब किंवा पिताही असू शकेल\". \n\nस्थलांतरित मंडळी दोन्ही विचारसरणींना जोडण्याचं काम करतात.\n\nविचार करण्याची ही पद्धत आपल्या निर्जीव वस्तूंच्या वर्गीकरणातही डोकावते. जर तुम्हाला \"ट्रेन, बस आणि ट्रॅक\" या तीन शब्दांमधील परस्परसंबंधी शब्द सांगण्यास सांगितलं तर तुम्ही कोणते शब्द निवडाल? याला \"ट्रायाड टेस्ट\" असं म्हणतात. पाश्चिमात्य लोकांचा कल बस आणि ट्रेन हे दोन शब्द निवडण्याकडे असतो, कारण ते दोन्ही वाहनांचे प्रकार आहेत. सर्वंकष विचार करणारी व्यक्ती मात्र ट्रेन आणि ट्रॅक हे शब्द निवडते, कारण त्यांच्या एकमेकांशी असलेल्या कार्यकारी संबंधावर ती व्यक्ती भर देत असते. \n\nआपल्या दृष्टीवरही याचा मोठा परिणाम होऊ शकतो. मिशिगन युनिव्हर्सिटीमधील रिचर्ड निस्बेट यांनी हाती घेतलेल्या आय ट्रॅकिंग स्टडीमध्ये असं दिसून आलं की, पूर्व आशियातील लोक एखाद्या चित्राच्या पार्श्वभूमीकडे, त्याचा संदर्भ लक्षात घेण्यासाठी अधिक लक्ष देतात. मात्र अमेरिकन लोक चित्राच्या प्रमुख विषयवस्तूकडे अधिक आकृष्ट होतात. हाच फरक जपान आणि कॅनडामधल्या मुलांच्या चित्रांमधून सुद्धा दिसून येतो. यातून असंच कळतं की, माणसाच्या दृष्टीतील फरक हे त्याच्या बालवयातच घडत असतात. याचा थेट संबंध आपण एखाद्या घटनेतील किंवा दृश्यातील नेमके काय लक्षात ठेवतो याच्याशी आहे. \n\nप्राध्यापक हेन्रिक म्हणतात,..."} {"inputs":"...त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांच्या कुत्र्यांनी श्रीनिवासच्या विहिरीला ओळखलं. मात्र, पोलिसांच्या हाती काहीच पुरावे नव्हते. \n\nघटना उघडकीस आल्यानंतर गावात खळबळ उडाली.\n\nमात्र, शेतात उन्मळून पडलेलं पीक आणि झाडांच्या तुटलेल्या फांद्या दिसल्यावर तपासाची चक्र वेगाने फिरू लागली आणि लवकरच पोलिसांना सरिताचा मृतदेह सापडला.\n\nअधिक पुराव्यांसाठी घटनास्थळाची बारकाईने तपासणी करत असताना त्यांना लक्ष्मीचा मृतदेहही सापडला. त्यानंतर श्रीनिवासने स्वतःच मालतीचा खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलि... उर्वरित लेख लिहा:","targets":"घर बघण्यासाठी गर्दी करत आहेत.\n\nतर या घटनेनंतर संपूर्ण गावाचीच बदनामी करणारा मजकूर दाखवल्याबद्दल गावकऱ्यांनी काही मीडिया हाऊसेसवरही संताप व्यक्त केलाय. घटनेनंतर गुन्हेगाराच्या कुटुंबीयांना त्रास देऊ नका, असं म्हणतं गावकऱ्यांनी काही माध्यम प्रतिनिधींशी वादही घातला. \n\nपोलिसांची प्रतिक्रिया\n\nआरोपीकडून एक मोटरसायकल, दोन मोबाईल फोन आणि लिफ्ट दुरुस्तीची अवजारं जप्त करण्यात आली आहेत. पीडितेचे कपडे, दप्तर, शालेय पुस्तकं आणि तिचं शाळेचं ओळखपत्रही पोलिसांनी जप्त केलंय. \n\n\"तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्ही वैज्ञानिक पुरावे गोळा करत आहोत. निष्काळजीपणा करणाऱ्या दोन पोलीस उपनिरीक्षकांना निलंबित करण्यात आलंय. मालतीचे अवशेष फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पुढच्या तपासासाठी पाठवले जातील. आरोपीची मानसिक आरोग्य चाचणीही घेण्यात येणार आहे,\" अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिलीय. \n\n\"गावातली दारुची दुकानंही आम्ही बंद केली आहेत. गावात गांजा पुरवला जातो का, याचाही तपास सुरू आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे या गावासाठी बससेवा सुरू करण्याची मागणीही केली आहे. इतर कुठल्या प्रकरणात श्रीनिवासचा हात आहे का, याचाही तपास करतोय,\" असंही ते पुढे म्हणाले. \n\n\"यापूर्वी त्याने वेमुलवाडा आणि अदिलाबादमध्येही काही दिवस काम केलं आहे. त्यामुळे तिथे कुणी महिला किंवा मुली बेपत्ता आहेत का, याचीही आम्ही चौकशी करतोय. तो विकृत मनोवृत्तीचा आहे. तो आधी मुलींचा गळा दाबून त्यांना बेशुद्ध करायचा किंवा ठार करायचा आणि त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर इतर अनेक बाबी स्पष्ट होतील. गुन्हा करण्याआधी तो आधी रेकी करायचा आणि त्यानंतरच जाळं टाकायचा\", अशी माहिती रचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी दिलीय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...त्सुक्याचं ठरेल,\" असं रामशेषनं यांनी म्हटलं.\n\nभाजपचं प्राधान्य कशालाः विकास की राष्ट्रवाद? \n\nडिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान देशातील वातावरण काहीसं बदलताना दिसत होतं. मात्र पुलवामा हल्ला, त्यानंतर बालाकोटमध्ये भारताने केलेल्या कारवाईनंतर देशाचा मूड पुन्हा मोदींच्या बाजूनं आहे,\" असं मत पत्रकार आदिती फडणीस यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.\n\n\"आता भाजप आपल्या जनधन सारख्या योजना, विकास कामांवर भर देणार की राष्ट्रवाद... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्चा, शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधकांना रस्त्यावर उतरून काम केलं आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल,\" असं सम्राट फडणीस यांनी म्हटलं. \n\nमहाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळ आहे, त्याचाही परिणाम निवडणुकीवर होईल. शेतकऱ्यांची आंदोलनं महाराष्ट्रभर झाली आहेत. या निवडणुकीत हा मुद्दा प्रभावी ठरेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला पाण्याच्या प्रश्नावर उत्तरं द्यावी लागतील. पुलवामा आणि भारत-पाकिस्तान यापेक्षाही स्थानिक प्रश्न जास्त प्रभावी ठरतील,\" असं मतही सम्राट फडणीस यांनी व्यक्त केलं. \n\n\"महाराष्ट्रात चार टप्प्यांत निवडणुका होणार असल्यानं राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना जास्तीजास्त मतदारसंघात प्रचार करता येईल. त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो,\" असं ते म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...थ काढत आहेत. ट्रिपल तलाकला गुन्हा म्हणून नोंदवणं भाजपला राजकीयदृष्ट्या अनुकूल आहे, म्हणून ते ही गोष्ट स्वीकारत आहेत. शबरीमलात मंदिरात महिलांना प्रवेश हे भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंड्याच्या विरोधी ठरत आहे. म्हणूनच शबरीमला मंदिरात महिला प्रवेशाला त्यांचा विरोध आहे,\" असं त्या म्हणाल्या. \n\n'आंदोलन करणाऱ्या महिला अयप्पाच्या भक्त नाहीत' \n\nसामाजिक कार्यकर्त्या आणि ज्येष्ठ पत्रकार मधु किश्वर यांची भूमिका तृप्ती आणि आरफा खानुम शेरवानी यांच्या भूमिकेपेक्षा वेगळी आहे. \n\nत्या सांगतात, \"ट्रिपल तलाकला बेकायदे... उर्वरित लेख लिहा:","targets":"आरफा खानुम म्हणतात, ''मंदिरात महिलांना प्रवेश दिल्याने पितृसत्ताक पद्धती एकदम नाहीशी होणार नाही. महिलांना धार्मिक ठिकाणी प्रवेश नाकारणं हा एक गौण मुद्दा वाटू शकतो मात्र प्रत्यक्षात समाजात पितृसत्ताक मानसिकतेचा पीळ किती घट्ट आहे याचं हे द्योतक आहे. ही मानसिकता आणि हा दृष्टिकोन मोडून काढणं अत्यावश्यक आहे. ट्रिपल तलाकच्या मुद्यावर भाजप आक्रमक पवित्र्यासह बहुसंख्याक मतदारांनी असा संदेश देऊ इच्छितो की मुसलमानांना ते शिस्त लावत आहेत. शबरीमला प्रकरणी नरमाईची भूमिका घेत ते हिंदू मतदारांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेप्रति आपण किती गंभीर आहोत हे दाखवू इच्छितं.\" \n\nशबरीमला वाद काय आहे?\n\nकाही महिन्यांपर्यंत केरळमधील शबरीमला मंदिरात 10 ते 50 वयाच्या महिलांना प्रवेशाची अनुमती नव्हती. धार्मिक प्रथेनुसार हे अयप्पाचं मंदिर आहे. हा देव ब्रह्मचारी आहे. 10 ते 50 वयोगटातील महिलांना मासिक पाळी येते म्हणून या काळात त्यांना शबरीमला मंदिरात प्रवेश करता येणार नाही. \n\nशबरीमला मंदिर\n\nमहिला तसंच अन्य संघटनांच्या विरोधानंतर सप्टेंबर महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने या प्रथेविरोधात निर्णय दिला. शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश नाकारणं हे भारतीय राज्यघटनेच्या 14व्या कलमाचं उल्लंघन करणारं आहे, असा निर्वळा देत मंदिर प्रवेशावरील बंदी बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली. कोणत्याही भेदभावाशिवाय प्रत्येकाला मंदिरात पूजा करण्याचा अधिकार असायला हवा, असं मत न्यायालयाने व्यक्त केलं. \n\nमात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर तसंच कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असूनही शबरीमला मंदिरात महिलांना विरोधाचा सामना करावा लागला. कठोर विरोधामुळे शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यात आला नाही. मंदिरात प्रवेश करणाऱ्या महिलांना तसंच पत्रकारांना हिंसेंचा सामना करावा लागला. काही दिवसांपूर्वी 50च्या आत वय असलेल्या 2 महिलांनी मंदिरात प्रवेश केल्यानंतर त्याचे हिंसक पडसादही केरळमध्ये उमटले. \n\nन्यायाधीश इंदू मल्होत्रा काय म्हणाल्या होत्या? \n\nहा निर्णय देणाऱ्या पाच न्यायमूर्तींच्या पीठात इंदू मल्होत्रा या एकमेव महिला न्यायमूर्ती होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुलाखतीत इंदू मल्होत्रा यांच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. \n\nमल्होत्रा यांच्या मते धार्मिक श्रद्धेच्या बाबतीत न्यायालयाने हस्तक्षेप करू नये. कारण या निर्णयाचे पडसाद अन्य धार्मिक स्थळांवरही उमटतील. \n\nयांच्या मते देशातील..."} {"inputs":"...थ. \n\nकोहलीकडे आरसीबीचं कर्णधारपद येऊन आठ वर्ष लोटली आहेत. पण अजूनही जेतेपदापासून ते दूर आहेत. स्वत: खूप चांगलं खेळलं म्हणजे कॅप्टन्सी होत नाही.\n\n सगळं चांगलं असताना कर्णधाराचं काम सोपं असतं. पण खरी परीक्षा गोष्टी विपरीत घडताना होते. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये विराट आणि सूर्यकुमार यादव यांच्यात जे घडलं त्यातून कोहलीच्या नेतृत्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मोक्याच्या क्षणी डावपेचात्मक निर्णय घेण्यात कोहली कमी पडतो असं जाणकार, तज्ज्ञ वारंवार सांगतात. \n\nविराट कोहली आणि सूर्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्के कसं देणार? \n\nआरसीबीची सोशल मीडिया हँडल्स घ्या, त्यांच्याविषयी बातम्या पाहा- सगळं विराट-एबीभोवती केंद्रित असतं. या दोघांच्या गारुडाखाली आरसीबीचा बाकीचा संघ झाकोळला जातो. \n\n'लाईक अ लाईक रिप्लेसमेंट' नाहीत\n\nआयपीएल जेतेपदाची मोहीम ऑक्शन टेबलवर जिंकली जाते असं या क्षेत्रातले दर्दी सांगतात. लिलावात योग्य खेळाडू घेतले तर अर्धी मोहीम फत्ते होते असा त्याचा अर्थ. आरसीबीकडे यंदा असणाऱ्या खेळाडूंकडे नजर टाकूया. \n\nदणकट बांध्याचा आणि तडाखेबंद बॅटिंग करणाऱ्या आरोन फिंचला आरबीसीने यंदा समाविष्ट केलं. फिंचच्या तंत्रात अनेक उणीवा आहेत. कोणताही विचारी आणि अभ्यासपूर्ण बॉलर फिंचला झटपट गाशा गुंडाळायला लावतो. \n\nफिंच याआधी आयपीएल स्पर्धेत सात संघांसाठी खेळला आहे. कुठलाही संघ त्याला रिटेन करत नाही याचा अर्थ तो अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकत नाही. अशा खेळाडूला आरसीबीने घेतलं. \n\nआरोन फिंचची ही आठवी आयपीएल टीम होती.\n\nफिंच सामान्यत: सलामीला येतो. यंदाच्या हंगामात फिंचला बऱ्याच मॅचेस ओपनर म्हणून खेळवण्यात आलं. एकदाही मोठी खेळी करू न शकल्याने त्याला वगळण्यात आलं. त्याच्या जागी जोश फिलीपला घेतलं. तोही अपयशी ठरल्याने एलिमिनेटर मॅचला फिंचला संघात घेतलं. \n\nहंगामात आतापर्यंत सलामीला आलेल्या फिंचला तिसऱ्या क्रमाकांवर धाडलं. पॉवरप्लेमध्ये जास्तीत जास्त रन्स करणं ही फिंचवरची जबाबदारी. फिंच नाही मग कोण याचा विचार आरसीबीने केलेला दिसला नाही. \n\nआरबीसीने यंदा ख्रिस मॉरिसला ताफ्यात समाविष्ट केलं. उत्तम वेगाने बॉलिंग आणि उपयुक्त बॅटिंग ही मॉरिसची गुणवैशिष्ट्यं. आकडेवारी आणि इतिहास पाहिला तर आयपीएल स्पर्धेत कोणत्याच संघाने मॉरिसला प्रमुख फास्ट बॉलर म्हणून खेळवलेलं नाही. \n\nतो विविध संघांकडून खेळलाय पण कोणत्याही टीमचं प्रमुख बॉलिंग अस्त्र कधीही नव्हता. आरसीबीने मॉरिसवर ती जबाबदारी टाकली. मॉरिसच्या कारकीर्दीला दुखापतींचा शाप आहे. मॉरिस यंदा ज्या मॅचेस खेळला त्यात त्याने उत्तम कामगिरी बजावली परंतु मॉरिस बहुतांशकाळ दुखापतग्रस्त होता. \n\nख्रिस मॉरिसला दुखापतींनी सतवलं तर इसरु उदानाला पुरेशा संधीच मिळाल्या नाहीत.\n\nमॉरिस नसेल तर सक्षम पर्याय आरबीसीने तयार ठेवायला हवा होता. तसं झालं नाही. आरसीबीकडे डेल स्टेन होता. स्टेन हा दिग्गज बॉलर आहे. चाळिशीकडे झुकलेल्या स्टेनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. असंख्य दुखापती आणि प्रदीर्घ काळ सातत्याने खेळल्याने..."} {"inputs":"...थं आज (24 नोव्हेंबर) भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर आशिष शेलार यांनी माध्यमांशी संवाद साधला. \n\nस्पष्ट जनादेश असतानाही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना तिलांजली देत 30 वर्षांची युती तोडल्याचा आरोपही आशिष शेलार यांनी केला. \n\n4.25- उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या भेटीला \n\nशिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रेनेसाँ हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेतली. या भेटीनंतर उद्धव ठाकरे हे शिवसेना आमदारांच्या भेटीसाठी ललित हॉटेलकडे रवाना झाले. \n\nदरम्यान, आपली आघाडी ही द... उर्वरित लेख लिहा:","targets":"े राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची भेट घेण्यासाठी हॉटेल रेनेसाँमध्ये पोहोचले आहेत. \n\nत्यांच्यासोबत शिवसेना नेते संजय राऊत तसंच एकनाथ शिंदेदेखील उपस्थित आहेत. \n\n1.10- हे अनौरस सरकार-रणदीप सुरजेवाला\n\n\"न्यायालयाने मुख्यमंत्र्यांना नोटीस देऊन उद्यापर्यंत पाठिंब्याचं पत्र न्यायालयात दाखल करण्यास सांगितलं आहे. तिन्ही पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश देण्याची मागणी केली आहे. यावर निर्णय येणं अद्याप बाकी आहे. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून निर्णय घेण्यात येईल. हे एक अनौरस सरकार आहे,\" असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले. \n\n\"राज्यपालांच्या कार्यालयाचा गैरवापर करून त्यांनी सरकार स्थापन केलं आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी त्यांच्याकडे बहुमत नसल्याचं सिद्ध होईल,\" असा आरोपही त्यांनी केला. \n\n1.00 - अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती वैध- आशिष शेलार\n\n\"सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्यामध्ये फ्लोअर टेस्ट आजच्या आज घ्यावी, ही मागणी फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना तोंडावर आपटली आहे. याबाबात न्यायालयाने त्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही,\" असं भाजप नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले, \"अजित पवार यांना स्वतःचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती वैध आहे. नवीन नियुक्ती केली असल्यामुळे नवीन नियुक्तीच्या आधारावर दावा पेश केला. त्यामुळे अजित पवार हेच गटनेते आहेत, असा आमचा दावा आहे. हे राज्यात चालणार नाही. स्वतः लोकशाही आणि अधिकारांच्या गोष्टी करायच्या आणि आमदारांना बंदिवान बनवून ठेवायचं, असा प्रकार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.\" \n\n12.30- कागदपत्रं सादर करा\n\nराज्यपालांनी कोणत्या मुद्यांच्या आधारे सत्तास्थापनेचा दावा केला ती कागदपत्रं न्यायालयासमोर सादर करावीत, असा आदेश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना देण्यात आला आहे. सोमवारी पुन्हा सुनावणी होणार आहे. \n\nवाचा कोर्टात कसा झाला युक्तिवाद - महाविकासआघाडी वि. फडणवीस सरकार: सुप्रीम कोर्टात असा रंगला सामना\n\n12.20- 'तीन आठवडे तीन पक्ष झोपले होते का'? \n\n'विश्वासदर्शक ठराव दोन ते तीन दिवसात आयोजित करता येईल. त्यांनी अचानक येऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजात अडथळा आणला. विश्वासदर्शक ठराव घ्या असं सर्वोच्च न्यायालय राज्यपालांना सांगू शकतं का? ते तीन आठवडे झोपले होते का?..."} {"inputs":"...थं हिंदू बहुसंख्य होते आणि एका गरीब मुस्लीम समुदायाची लहान वस्ती होती. इथं लूटमार आणि जाळपोळीचं सत्र सुरू होतं. परिस्थिती अशी होती की आपलं दुःख सांगण्यासाठी इथं कुणी नव्हतं. \n\nयाच हैदरी महालमध्ये त्यांनी मुक्काम केला होता. पण त्यांची अशीही अट होती की सुहारावर्दी यांनी त्यांच्या सोबत राहिलं पाहिजे. सुहारावर्दी तेच होते ज्यांनी 'थेट कारवाई'मध्ये अनेक हिंदूंचं शिरकाण केलं होतं आणि अनेक हिंदूंना बेघर केलं होतं. हिंदूंच्या द्वेषाबद्दल कुप्रसिद्ध असलेल्या सुहारावर्दी गुन्हे कबूल करून शांतीसाठी आले होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना महिनाभर थांबावं लागलं. स्फोटकांच्या ढिगाऱ्यावर आणि ठिणगीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या या शहरानं गांधींना जाऊ दिलं नाही. गांधींनी या स्फोटकांच्या ज्वलनशीलतेला निस्तेज केलं होतं आणि ठिणगीही विझवली होती.\n\nसुहरावर्दींची प्रतिज्ञा आणि नवे आदर्श ऐकूण लोकांना आश्चर्य वाटत होतं. अनेक दंगलखोर हिंदू युवकसुद्धा प्रायश्चित्त करत होते. \n\nदिल्ली गांधींना बोलावत होती\n\nदिल्लीत आता जल्लोषाचं वातावरण संपलं होतं आणि दिल्लीला आता गांधींची गरज होती, ती गांधींना बोलावत होती. कलकत्त्यातल्या गांधींनी दिल्लीला प्रभावित केलं होतं. दिल्ली महात्म्याची अधीरतेनं प्रतीक्षा करत होती. \n\nगांधी 9 सप्टेंबरला बेलूरमार्गे रेल्वेनं दिल्लीला पोहोचले. पण ही सकाळ नेहमीसारखी प्रसन्न नव्हती. चहुबाजूंना स्मशानशांतता होती. सगळ्या औपचारिकतांमध्येही तिथला गोंधळ लपत नव्हता.\n\nगांधींना स्टेशनवर घेण्यासाठी सरदार पटेल आले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य हरवलं होतं. गांधींना अपेक्षित असलेले बरेच लोक अनुपस्थित होते. या एका कारणानं गांधींची चिंता वाढवली होती. \n\nकारमध्ये बसताच सरदार पटेल यांनी मौन सोडलं. ते म्हणाले, \"गेली 5 दिवस दिल्लीत दंगली सुरू आहेत. दिल्ली प्रेतांचं शहर बनलं आहे.\"\n\nगांधींना त्यांचं आवडतं स्थळ वाल्मिकी वस्तीत नेण्यात आलं नाही. त्यांच्या थांबण्याची व्यवस्था बिर्ला भवनमध्ये करण्यात आली होती. गांधींची कार तिथं पोहोचलीच होती की पंतप्रधान नेहरू तिथं पोहचले. हा योगायोग नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावरचा टवटवीतपणा गायब झाला होता. चेहऱ्यावरील सुरकुत्या जास्तच वाढल्या होत्या. \n\nते रागानं लालेलाल झाले होते. एका श्वासातचं त्यांनी 'बापूं'ना सारं काही सांगून टाकलं. लूटमार, कत्तली, कर्फ्यू यांची माहिती दिली. खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत नव्हत्या. सर्वसामान्य नागरिकांची दुदर्शा झाली होती. अशा स्थितीमध्ये पाकिस्तानला तिथल्या नागरिकांचं संरक्षण करा, असं सांगायचं तरी कसं, असा प्रश्न होता.\n\nएक प्रसिद्ध सर्जन डॉ. जोशी यांचं उदाहरण देण्यात आलं. हिंदू-मुसलमान असा कोणताही भेद न करता सर्वांची समान सेवा करणाऱ्या डॉ. जोशी यांना एका मुस्लीम घरातून गोळी मारण्यात आली होती आणि त्यात त्यांचा जीव गेला होता. \n\nशांततेसाठी सर्व प्रयत्न सुरू होते. गांधींचे लोक आणि सरकार दोन्ही यासाठी प्रयत्न करत होते. दररोज होणाऱ्या प्रार्थना सभांमधून गांधी त्यांचे विचार ठेवत होते. रेडिओवर यांचं..."} {"inputs":"...थनेला विशेष महत्त्व असतं. पण संचारबंदी रात्री 11 पासून सुरू होत असल्याने 12 वाजता गर्दी करता येणार नाहीय.\n\nमुंबईतील ख्रिश्चन धर्मगुरुंच्या संघटनेचे प्रवक्ते निजेल बॅरेट यांनी बीबीसी मराठीशी बोलतना सांगितलं, \"राज्य सरकार कोरोनापासून सुरक्षेसाठी काही नियमावली तयार करत आहे. तेव्हा आपण सरकारला सहकार्य केलं पाहिजे असं आमचं मत आहे. ख्रिसमससाठी रात्री 12 वाजता होणारी मास प्रेयर आता रात्री 8-10 या वेळेत केली जाईल. रात्री 10 नंतर चर्चमध्ये गर्दी नसेल.\"\n\nमुंबईत एकूण 132 चर्च आहेत. ख्रिसमसला सकाळी सात ते र... उर्वरित लेख लिहा:","targets":"िंग रद्द करावं लागणार का, अशी शंका नागरिकांच्या मनात आहे.\n\nसंचारबंदीत सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा अधिक लोकांना गर्दी करता येत नाही. पण इन-डोअर किंवा बंद खोलीत पार्टीसाठी आम्ही एकत्र जमू शकतो का? असाही प्रश्न लोकांच्या मनात आहे.\n\nमुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"रिसोर्ट किंवा पर्यटनाला जाण्यास मनाई नाही. पण रिसॉर्टमध्ये पार्टी किंवा सेलिब्रेशन रात्री 11नंतर करता येणार नाही. पण तुम्ही रिसॉर्टमध्ये राहण्यासाठी जाऊ शकता.\"\n\nपर्यटनासाठी जायचं असल्यास प्रवास सकाळी सहा ते रात्री अकरापर्यंतच करता येणार आहे, असंही चहल यांनी स्पष्ट केलं. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात लवकरच जिल्हाधिकारी, प्रशासकीय अधिकारी आणि गृह विभागाशी चर्चा करणार असल्याचे समजतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...था नफ्यात आणण्यात त्यांचा मोठा वाटा होता. \n\n2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. तिथे पाण्याची समस्या त्यांनी सोडवली. पाणी पुरवठ्यातील दलालांची मक्तेदारी मोडून काढली. \n\nसोलापूरशी ऋणानुबंध\n\nत्यांच्या कारकिर्दीचा बराचसा काळ त्यांनी सोलापूरमध्ये व्यतित केला. सहायक जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त अशी पदं त्यांनी भूषवली.\n\nत्यांच्या कारकिर्दीचं विश्लेषण करताना ज्येष्ठ पत्रकार राजा माने म्हणतात, \"ते माझे चांगले मित्र आहेत, तरीही मी त्यांच्या विरोधात लिहिलं आहे. परंतू ... उर्वरित लेख लिहा:","targets":"माला कधीही प्राधान्य देत नाही. स्वत:च जनतेत जातात. मग निवडणुकांची गरज काय? मनाला येईल तशी दुकानं सील केली. लोकशाहीत लोकप्रतिनिधींना मान्यताच द्यायची नाही अशी त्यांची भूमिका आहे. एखादी व्यक्ती सातत्याने 25 वर्षं निवडून येत असेल तर तो उगाच निवडून येत नाही ना?\"\n\nसोनावणे महापौर असताना ऑटोमॅटिक मीटर, वॉक विथ कमिश्नर या मुद्दयांवरून त्यांचे अनेक खटके उडाले. मुंढेंवर अविश्वास प्रस्तावही आणण्यात आला होता. नगरसेवक दोषी असतील तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, फक्त आरोप करू नका अशी भूमिका सोनावणे यांनी त्यावेळेला घेतली होती. मुंढेंवर अविश्वास प्रस्तावही दाखल करण्यात आला होता. तो मंजूरही झाला होता. \n\nहाच कित्ता त्यांनी नाशिक महाालिकेतही गिरवला. कामात दिरंगाई झाली की तातडीने निलंबन, नगरसेवकांशी असहकार यामुळे मुंढेंची नाशिक महापालिकेतली कारकीर्द गाजली नसती तरच नवल.\n\n'स्वत:च्या प्रेमात पडलेला अधिकारी' \n\nनवी मुंबईतल्या वादळी कारकिर्दीनंतर आणि नाशिक महापालिका आयुक्तपदाच्या आधी त्यांची \n\nPMPML (Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd) च्या व्यवस्थापकीय संचालकपदी नेमणूक करण्यात आली. पुण्यासारख्या अजस्त्र शहराच्या सार्वजनिक वाहतुकीचा प्रश्न कायम चर्चेत असतो. या पदावर असताना पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांबरोबर समन्वय साधायचा असतो.तिथेही त्यांनी अनेक धडाकेबाज निर्णय घेतले आणि असंतोष ओढवून घेतला. \n\nसकाळच्या पुणे आवृत्तीचे वृत्तसंपादक सुनील माळी सांगतात, \" मुंढे पीएमपीएमलचे व्यवस्थापकीय संचालक असताना वाहतूक व्यवस्था अजिबात सुधारली नाही. जनतेला असे स्वच्छ अधिकारी एकदम सेलिब्रिटी वाटतात. मुंढे स्वत:च्या अतिशय प्रेमात आहेत. मीच तेवढा स्वच्छ आणि इतर सगळे कसे भ्रष्टाचारी आहेत अशी एक धारणा त्यांची आहे.\n\nत्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका नसते, ते पैसा खात नाहीत, त्यांना कामही करायचं नसतं. पण खरं सांगायचं तर ते व्यवस्थेतही रुळत नाही आणि कामही करत नाही. ते फक्त माध्यमांना बातम्या देऊ शकतात.लोकांच्या मनात व्यवस्थेविरोधात राग निर्माण करू शकतात. जे सकारात्मक काम करून पुढे जायचं आहे असं काम ही मंडळी करू शकत नाही.\" \n\nपीएमपीएमल मध्येही त्यांना काम करता आलं असतं. पण त्यांनी काहीही केलं नाही. त्यांच्या हातून सुधारणात्मक काम काहीही झालं नाही. आपण काय केलं, कोणाला शिस्त लावली, ही कामं करणं आणि ते प्रसारमाध्यमात नेणं हेच त्यांचं काम..."} {"inputs":"...था बंद झाली असली तरीही हाऊस ताम्बारण किंवा स्पिरीट हाउसेस चर्चच्या शेजारी आहे. आता त्यांचा क्लबसारखा वापर केला जातो.\n\nउपनद्यांच्या आणि तलावांच्या दलदलीमध्ये वसलेल्या वोम्बूनमध्ये ज्येष्ठ पुरुषांच्या अंगावर या जखमा दिसून येतात. पण आता ह्या प्रथेचा अंत होत आहे. \"मिशनरी या प्रथेच्या विरुद्ध होते,\" असं प्राथमिक शाळेच्या शिक्षिका सिमोन केमाकेन सांगतात. \"काही वर्षांच्या अंतराने हा समारंभ होतो तो केवळ मगरीचे पूजन करण्यासाठी. पण आता फार थोडीच मुलं आपल्या शरीरावर जखमा करून घेतात.\" त्या सांगतात की ह्या शु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासदायक प्रक्रियेतून बाहेर पडतात, तेव्हा ते आयुष्यात कशालाही सामोरे जायला सज्ज होतात,\" असं ते म्हणाले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...था यांच्याशी संबंधित मंत्रालयांविषयी जाणून घेऊया. \n\nयापैकी बहुतांश विभागांनी देशव्यापी लॉकडाऊन लागू होण्याआधी यासंबंधी पुरेशी माहिती नव्हती किंवा याविषयी संपर्कच करण्यात आला नव्हता, असं ऑन रेकॉर्ड मान्य केलं आहे. \n\nतेव्हा ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या 'कोव्हिड-19 गव्हर्नमेंट रिस्पाँस ट्रॅकरने' ज्याला जगातला सर्वात कठोर लॉकडाऊन म्हटलं त्याचा निर्णय केंद्र सरकारने कसा घेतला, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. \n\nयाचं कारण असं की कठोर लॉकडाऊनमुळे ज्या घटकांवर परिणाम होणार होता, त्या घटकांची जबाबदारी असणाऱ्या सरका... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात कोरोनाग्रस्तांची संख्या केवळ 600 होती आणि 9 जणांचा मृत्यू झाला होता, केंद्राने अवघ्या 12 दिवसात कठोर लॉकडाऊन लागू केला. \n\nया देशव्यापी लॉकडाऊनच्या नियोजनात तुमची काय भूमिका होती, असा प्रश्न आम्ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला विचारला. मात्र, आमचे बरेचसे अर्ज केंद्रीय गृहमंत्रालय किंवा इतर विभागांकडे वर्ग करण्यात आले. \n\nयानंतर आम्ही याच मंत्रालयाचे वेगवेगळे महत्त्वाचे विभाग आणि संस्थांशी संपर्क केला. \n\nसर्वात आधी आम्ही संपर्क केला आरोग्य सेवा संचलनालयाशी (Directorate General of Health Services-DGHS). ही संस्था वैद्यकीय आणि सार्वजनिक आरोग्याशी संबंधित सर्व विषयांवर सल्ला देते. तसंच वेगवेगळ्या आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीतही ही संस्था सहभागी असते. \n\nबीबीसी प्रतिनिधीने माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती विचारली\n\n24 मार्च 2020 रोजी लागू करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनशी संबंधित कुठल्याही विषयावर या संस्थेशी चर्चा करण्यात आली नव्हती. इतकंच नाही तर लॉकडाऊन लागू करणार असल्याची पूर्वकल्पनाही या विभागाला देण्यात आली नव्हती, अशी माहिती DGHS च्या आपातकालीन वैद्यकीय मदत (Emergency Medical Relief-EMR) विभागाने दिली. आरोग्य क्षेत्रात आलेल्या कुठल्याही आपत्तीचं व्यवस्थापन करण्याची जबाबदारी या विभागावर असते. \n\nबीबीसीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं\n\nयानंतर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी आणखी एक संस्था म्हणजे नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC). ही 'संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि रोग नियंत्रणासाठी मदत करणारी नोडल एजन्सी' आहे. या संस्थेनेही आम्हाला कुठलीही माहिती नसल्याचं सांगितलं. \n\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत येणारी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (Indian Council For Medical Research - ICMR) ही संस्था गेल्या वर्षीच्या सुरुवातीपासूनच कोव्हिड-19 विरोधातल्या लढ्यात अग्रणी होती. \n\nमाहिती अधिकार अर्ज\n\nचाचण्या, प्रोटोकॉल तयार करणं, विषाणूचा अभ्यास करणं, इतकंच नाही तर लस तयार करण्यात सहभागी असणं, या सर्वच बाबतीत ही संस्था आघाडीवर होती.\n\nज्यावेळी भारतात कोरोनाचा संसर्ग पसरला त्यावेळी ICMR च्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. आर. आर. गंगाखेडकर यांनी मला सांगितलं होतं, \"कुणाशीही सल्लामसलत न करता किंवा कुणालाही कल्पना न देता लॉकडाऊन लागू करण्यात आला, असं..."} {"inputs":"...थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय.\n\nतिसरा गट : 50 वर्षावरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत अशा 50 वर्षाखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय.\n\nदुसऱ्या टप्प्यात पोलीस, संरक्षण खात्यातील व्यक्ती, पालिका कर्मचारी, बेस्टचे ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना लस दिली जाणार आहे.\n\nतर लस घेण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काऊन्सेलिंग करण्यात येणार आहे. \n\nअधिक माहितीसाठी : \n\n2. भारतात कोणत्या लशी वापरणार?\n\nभारतामध्ये ऑगस्ट 2021पर्यंत पहिल्या टप्प्यात 60 कोट... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला आवडेल. आम्ही हेच फायझरलाही सांगितलं आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत.\"\n\n3. मुंबईत लसीकरणासाठी किती सेंटर आहेत?\n\nमुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शहरातील 1.26 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात कोरोनाविरोधी लस दिली जाणार आहे.\n\nया आरोग्य कर्मचाऱ्यांची माहिती Covid Vaccine Intelligence Work म्हणजेच 'CO-VIN' या अॅपवर अपलोड करण्यात आली आहे.\n\nपहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पालिकेने 8 केंद्र तयार केली आहेत.\n\nमुंबईच्या लसीकरण मोहीम टास्सफोर्सचे प्रमुख मुंबई महापालिकचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले, \"या आठ सेंटरमध्ये कोव्हिड-19 विरोधी लशीचे 10 लाख डोस ठेवण्याची क्षमता आहे. येत्या 2-3 दिवसात लस साठवण्याची क्षमता 90 लाखांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न रहाणार आहे.\"'\n\n\"पहिल्या टप्प्यानंतर महापालिकेचे दवाखाने, जंबो रुग्णालयं आणि इतर पालिका रुग्णालयांमध्ये लसीकरण मोहीम सुरू केली जाईल. लसीकरण केंद्रांची संख्या 50 पर्यंत वाढवण्यात येणार आहे,\" असं ते पुढे म्हणाले.\n\nमुंबईतील कूपर हॉस्पिटलमध्ये आरती ओवाळून आणि टाळ्यांच्या गजरात कोरोना लस घेऊन येणाऱ्यांचं स्वागत करण्यात आलं. कूपर हॉस्पिटल लसीकरणाचं केंद्र आहे.\n\n4. महाराष्ट्रात लसीकरण कसं होतंय?\n\nमहाराष्ट्रामध्ये मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली लसीकरणासाठी एक सुकाणू समिती नेमण्यात आलेली आहे. राज्यस्तरीय सुकाणू समितीनंतर राज्य कृती दल, राज्य नियंत्रण कक्ष, जिल्हास्तरावर जिल्हा कृती दल, जिल्हा नियंत्रण कक्ष, तालुकास्तरावर तालुका कृती दल आणि तालुका नियंत्रण कक्ष अशी यंत्रणा आहे.\n\nसरकारीच्या आखणीनुसार लस उत्पादन करणाऱ्या कंपन्यांकडून ही लस चार मोठ्या कोल्ड स्टोअरेज केंद्रांमध्ये (कर्नाल, मुंबई, चेन्नई आणि कोलकाता) पोहोचवली जाईल. तिथून पुढे ही लस राज्यांतर्फे चालवण्यात येणाऱ्या 37 स्टोअर्समध्ये पाठवण्यात येईल.\n\nत्यानंतर ही लस जिल्हा पातळीवर पाठवण्यात येईल.\n\nकोरोना लस भारतात कोणत्या पद्धतीने सर्वांना दिली जाईल, याबाबत केंद्र सरकारने एक नियमावली 14 डिसेंबरला जाहीर केली होती.\n\nयानुसार एका वेळी एकाच व्यक्तीला लसीकरण केंद्रात जाण्यासाठी परवानगी असेल. राज्यांना दिलेल्या या सूचनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगण्यात आलंय.\n\nलस घेणाऱ्या लोकांना तसंच कोरोना व्हायरस लसीला ट्रॅक करण्यासाठी कोविन डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. लसीकरण केंद्रांमध्ये फक्त नोंदणीकृत..."} {"inputs":"...थापना केली आणि दंगल उसळलेल्या गावांमध्ये कल्याणकारी योजना सुरू केल्या,\" असं ते सांगतात.\n\nगांधींच्या ट्रस्टची कहाणी\n\n5 जून 1947 रोजी महात्मा गांधी यांनी चारू चौधरी यांच्या नावे अधिकारपत्र (पॉवर ऑफ अॅटोर्नी) बनवून सगळी मालमत्ता त्यांच्या नावे केली. चारू चौधरी गांधीवादी कार्यकर्ते होते. नौखालीच्या दंगलग्रस्तांसाठी त्यांनी खूप काम केलं होतं. गांधीजींच्या शांतता प्रस्थापित करण्याच्या मोहिमेची संपूर्ण जबाबदारीही त्यांच्यावरच होती. \n\n1947साली पाकिस्तानची निर्मिती झाल्यानंतर त्यांना अनेकदा तुरुंगातही जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"गांधीवादी सामाजिक कार्यकर्ता झरना चौधरी यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्यासाठी 2013 साली भारत सरकारने पद्मभूषणने सन्मानित केलं.\n\nसात दशकांपासून मंदिरात पूजा नाही\n\nगांधी आश्रम ट्रस्टच्या बाहेर शिव आणि काली यांची दोन जुनी मंदिरं आहेत. घोष कुटुंबीयांनी ही सव्वाशे वर्ष जुनी मंदिरं बांधली होती. नौखाली दंगलीत मंदिरांची मोठी हानी झाली. त्यानंतर या दोन्ही मंदिरात कधीच पूजा झाली नाही. \n\nआज जायग बाजार मुस्लीम बहुल भाग आहे. मात्र 1956पूर्वी तिथे हिंदूंची संख्याही मोठी होती. सरकारी कागदपत्रांत लिहिलेल्या जमिनीपैकी निम्म्या जमिनीवर तर अतिक्रमण झालं आहे. \n\nप्रमोद दास इथेच राहतात. ते सांगतात, \"सत्तर वर्षांपासून मंदिरात पूजा झालेली नाही. मंदिरातला उंबरठा, दार सर्वच तोडण्यात आलं. शिवरात्री आणि दुर्गापूजेच्या दिवशीच इथे पूजा होते.\"\n\n\"काही वर्षांपूर्वी एका सरकारी टीमने इथला सर्वे केला होता. मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी त्यांनी सरकारकडे 12 लाख टका (बांग्लादेशी चलन) इतका निधी मागितला होता. मात्र अजून काम सुरू झालेलं नाही.\"\n\nका बेचिराख झालं नौखाली?\n\nमोहम्मद अली जिन्ना पाकिस्तानच्या निर्मितीसाठी काहीही करायला तयार झाले होते. याबाबत दिल्लीत मसुदे तयार करण्याचं काम सुरू होतं. 16 ऑगस्ट 1946 रोजी जिन्ना यांनी 'डायरेक्ट अॅक्शन'चा नारा दिला. \n\nदिल्ली विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक असलेले दिवाकर कुमार सिंह सांगतात, \"त्यांच्या या आदेशानंतर संयुक्त बंगालमध्ये दंगली सुरू झाल्या. मुस्लीमबहुल नौखाली जिल्ह्यात हिंदूंच्या रक्ताचे पाट वाहू लागले.\"\n\n\"दहा-पंधरा दिवस जगाला या रक्तपाताची बातमी कळलीच नाही. काही दिवसानंतर दंगलीची बातमी पसरली. त्याचा परिणाम म्हणून कोलकाता आणि बिहारमध्येसुद्धा दंगली भडकल्या.\"\n\n\"वर्तमानपत्रांमध्ये एकीकडे जळत असेल्या नौखालीचं चित्र होतं तर दुसरीकडे बिहारमध्ये मारल्या गेलेल्या लोकांच्या कहाण्या. 'लीग जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, लड के लेंगे पाकिस्तान, मार के लेंगे पाकिस्तान,' अशी घोषणा मुस्लीम लीगने दिली होती,\" असं ते सांगतात.\n\nनौखालीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच दंगली भडकल्या. एका महिन्यात मोठ्या संख्येने लोक मारले गेले. बेगमगंजपासून सुरू झालेला हा हिंसाचार नौखाली जिल्ह्यातल्या इतर गावांतही पसरला.\n\nसुनियोजित दंगल \n\nगांधी मेमोरिल इन्स्टिट्युटचे प्राध्यापक देवाशीष चौधरी सांगतात, \"शहागंज बाजारमध्ये हल्लेखोरांनी स्थानिक हिंदू..."} {"inputs":"...थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार हे सरकार स्थापनेनंतरही रिमोट कंट्रोल म्हणून काम पाहतील, या प्रश्नाचं उत्तर देताना धवल कुलकर्णींनी म्हटलं, \"या सरकारचा रिमोट हा सिल्व्हर ओककडे असेल. कारण गेल्या काही दिवसातील घडामोडी जर आपण पाहिल्या तर आपल्याला शरद पवारांमधील मुत्सद्दी दिसला. \n\nउद्धव ठाकरेंचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुचवणं असेल किंवा अजित पवारांचं बंड शमवणं असेल, या सगळ्यामध्ये आपल्याला शरद पवार पुढे येताना दिसले. त्यामुळे या सरकारचे खरे मास्टर माइंड हे शरद पवारच असतील. 1995 साली जेव्हा य... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता वर्षा आणि मातोश्री एकच असतील. त्यामुळे केवळ सिल्व्हर ओक हेच एक वेगळं केंद्र बाकी आहे. पण शरद पवार हे कोणतंही नियंत्रण न ठेवता, एक कॉमन मिनिमम अजेंडा ठरवून देतील, ज्याच्या आधारे सरकार चालेल,\" असं सुधीर सूर्यवंशी यांनी म्हटलं. \n\nप्रबळ विरोधी पक्ष \n\nपाच वर्षे मुख्यमंत्री राहिलेले देवेंद्र फडणवीस आता विरोधी पक्षनेते असतील. संख्याबळाचा विचार करता भाजप हा सभागृहातला सर्वांत मोठा पक्ष आहे. एकेकाळी शिवसेनेचा सहकारी असलेला भाजप हा विरोधी पक्ष म्हणून उद्धव ठाकरेंसमोरचं सर्वात मोठं आव्हान असेल का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. \n\nयाबद्दल बोलताना धवल कुलकर्णींनी म्हटलं, \"1999 साली देवेंद्र फडणवीस ही आमदार म्हणून निवडून आले. खऱ्या अर्थाने त्यांची कारकीर्द विरोधी पक्षातच बहरली. विरोधी पक्षात असतानाच त्यांनी आक्रमक नेता म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली होती. शिवाय आता भाजप हा विधिमंडळातला सगळ्यात मोठा पक्ष आहे.\n\n शिवसेना आज सत्ताधारी पक्ष म्हणून बसणार असला, तरी त्यांच्या आमदारांची संख्या जवळपास निम्मी आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असल्यामुळे भाजप शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कुरघोड्या करायला बघेल.\" \n\nभाजपकडून तातडीनं सरकारविरोधी कारवाया होणार नाहीत असं म्हणत सुधीर सूर्यवंशींनी सांगितलं, \"फडणवीसांना काही वेळ शांत बसावं लागेल. घाईघाईनं अजित पवारांशी हातमिळवणी करून पहाटे शपथ घेतल्यामुळे फडणवीसांची तसंच दिल्लीतील नेतृत्वाची नामुष्की झाली. जे काही करायचं ते खूप संयमानं करावं लागेल. \n\nशरद पवार या सरकारमागे आहेत, हे त्यांना लक्षात घ्यावं लागेल. निवडणुकीत त्यांना शरद पवारांमुळे नुकसान सहन करावं लागलं. त्यानंतर सरकार स्थापनेतही त्यांच्यावर माघार घेण्याची वेळ आली. त्यामुळे आता ते चुकीची हॅटट्रिक होऊ देणार नाहीत.\"\n\n\"सुरुवातीच्या काळात प्रबळ विरोधी पक्ष म्हणून काम करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. विधिमंडळात तसंच वेगवेगळ्या प्रश्नांवर रस्त्यावर आंदोलन करून सरकारला अडचणीत आणण्याचा भाजप निश्चितच प्रयत्न करेल. पण सुरुवातीच्या काळात सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण वर्षभरानंतर केंद्राच्या आणि राज्याच्या पातळीवरूनही हे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील,\" अशी भूमिका विजय चोरमारे यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर..."} {"inputs":"...थित करण्यात आले. \n\nकाँग्रेसवरील अतिविश्वासामुळे गाफील राहिले \n\nराजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा कायमचा शत्रू नसतो असे म्हणतात. काँग्रेस आणि शिवसेनेने सोबत येऊन हे सिद्ध केले. \n\nशिवसेनेची हिंदुत्वाबाबतची भूमिका आणि काँग्रेसची विचारसरणी या दोन टोकाच्या गोष्टी पाहता काँग्रेस शिवसेनेसोबत जाणार नाही असं अनेकांना वाटत होतं. देवेंद्र फडणवीसांनाही तसंच वाटलं.\n\nदिल्लीतील ए. के. अॅन्टोनींसारखे ज्येष्ठ नेते शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करण्यास अनुत्सुक होते. दिल्लीतला कोणताही नेता महाराष्ट्रातील अनपेक्षित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याबाबत काहीही ठरले नव्हते अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आणि हा विषय आणखी चिघळला.\n\nयानंतर उद्धव ठाकरे यांनी आपले फोन उचलले नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा बोलून दाखवले आहे.\n\nदुसऱ्या बाजूला 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019 मध्ये शिवसेनेचे संख्याबळ कमी झाले होते. तर भाजपची राज्यातली ताकद वाढताना दिसत होती. युती असतनाही स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष दिसत होता.\n\n\"त्यामुळे भाजप-शिवसेनेतले संबंध आणखीनच ताणले गेले. भाजपसोबत राहून आपल्या पक्षाची ताकद कमी करू पाहतोय असा संकेत शिवसेनेच्या नेतृत्वापर्यंत पोहचला. पक्षवाढीसाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेलाही पर्याय आवश्यक होते,\" असे सुधीर सुर्यवंशी सांगतात.\n\n ऐनवेळी मुख्यमंत्रिपदावरून अडून रहायचे ही शिवसेनेची एक राजकीय खेळी होती असे ज्येष्ठ पत्रकार शुभांगी खापरे यांना वाटते.\n\nत्या सांगतात, \"2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. पण ही युती केवळ लोकसभेसाठी नाही तर विधानसभेसाठीही कायम राहील अशी अट शिवसेनेने घातली. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा झाली असावी असे मला वाटत नाही.\"\n\nविधानसभेची निवडणूक स्वबळावर लढावी असे भाजपच्या अनेक नेत्यांना अपेक्षित होते. पण तसे झाले नाही.\n\n\"निवडणुकीचा निकाल आल्यानंतर तात्काळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. भाजपला या पत्रकार परिषदेबद्दल कल्पना नव्हती. यात उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची अपेक्षा असल्याचे स्पष्ट केले होते,\" असं सुधीर सुर्यवंशी सांगतात.\n\nदेवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा संकेत होता. पण त्यांनी शिवसेनेला गृहीत धरले.\n\nपक्षांतर्गत विरोधकांनी डोकं वर काढलं\n\n2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले. तरुण आणि पारदर्शक मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा होती. पण त्यांच्या नेतृत्त्वगुणांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले.\n\nदेवेंद्र फडणवीस यांनी पक्षांतर्गत स्पर्धकांनाही आव्हान दिले, यामुळे पक्षांतर्गत विरोधकांनीही डोकं वर काढलं.\n\nएकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे\n\nसर्व पक्षांशी संबंध असलेला बॅक डोअर चॅनल तयार केला नाही. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा, पक्षाबाहेरील स्पर्धक सगळ्यांना एकाच वेळी ते थेट आव्हान देत होते. त्यामुळे अनेक संकटांना त्यांना तोंड द्यावे..."} {"inputs":"...थिती समजणे महत्त्वाचं आहे.\n\nफिंगर 4 प्रदेश पँगाँगच्या किनाऱ्याजवळ आहे. काराकोरम पर्वताच्या पूर्व भागात म्हणजे चँग चेनमोमधून 8 पर्वतीय रस्ते बाहेर पडतात. त्यांना फिंगर म्हणतात.\n\nया रस्त्यांमधूनच प्रत्यक्ष ताबा रेषा जाते. भारत आणि चीन यांचे याबाबत वेगवेगळे दावे आहेत. भारतीय सैन्य फिंगर 8च्या प्रदेशात गस्त घालत असतात. परंतु फिंगर 4 वर भारताचा कधीही ताबा नव्हता. तर प्रत्यक्ष नियंत्रण रेषा फिंगर 2 मधून जाते असा चीनचा दावा आहे आणि आपले सैन्य फिंगर 4पर्यंत गस्त घालतात असंही त्यांचं मत आहे. कधीकधी चीनचे... उर्वरित लेख लिहा:","targets":"सलेला एअर फिल्ड आहे.\n\nलेह ते दौलत बेग ओल्डी हे अंतर पार करण्यासाठी पूर्वी दोन दिवस लागायचे. आता नव्या रस्त्यामुळे केवळ सहा तासात हे अंतर पार करणं शक्य झालंय. \n\nचीनने याआधीच त्यांच्या भूभागात हजारो किलोमीटरचे रस्ते बनवलेत. सीमेवर असे रस्ते बनवल्यानं लष्करी शस्त्रांची ने-आण करण्यासाठी किती सोपं होतं, याची चीनला चांगली जाणीव आहे.\n\nत्यामुळेच सीमेवर असे वाद निर्माण करून, भारताला गुंतवून ठेवण्याचा चीनचा प्रयत्न आहे. विशेषत: सीमेअंतर्गत भारत ज्या मूलभूत सुविधांचा विस्तार करू पाहतो, त्या रोखणं किंवा त्यांमध्ये उशीर होईल हे पाहणं, हे चीनचं उद्दिष्ट असल्याचं दिसून येतं. \n\nपूर्व लडाखमध्ये चीनने दिलेल्या प्रतिक्रियेमागची मूळ समस्या आणखी वेगळीच आहे. चीनला भीती आहे की, अक्साई चीन भागावरील अवैध ताब्याला भारत आव्हान देण्यासाठी हा रस्ता बनवतोय. तसंच, नियंत्रण रेषेजवळ चीनच्या ल्हासा काशगर हायवेला समांतर भारतानं आपल्या हद्दीत बनवलेला रस्ताही चीनला धोकादायक वाटतोय.\n\n किती भागावर वाद आहे?\n\nया भागाचा इतिहास आणि भूगोल पाहिल्यास भारतासाठी लेफ्टनंट जनरल स्तरावरील चर्चा आणखी आव्हानात्मक बनते. कारण हा वाद केवळ दोन देशांच्या सीमेचा वाद नाहीय. तर साम्राज्यवादानंतर पुढे येणार्‍या दोन देशांच्या क्षेत्रीय अखंडतेशी जोडलेलं प्रकरण आहे.\n\nभारत आणि चीन हे दोन्ही देश आपापल्या भागातील एक इंचही जमीन न सोडण्याची शपथ घेत आलेत. मात्र, दोन्ही देशांमधील नियंत्रण रेषेवर असे काही भाग आहेत, जे पूर्णपणे स्पष्ट नाहीत. या भागांबद्दल दोन्ही देशांचे वेगवेगळे दावे आहेत आणि या दाव्यांमध्येही फरक आहे.\n\nभारताचं म्हणणं आहे की, चीनपेक्षा भारताची सीमा 3488 किलोमीटर लांबीची आहे. मात्र, चीनला हा दावा मान्य नाहीय. चीनच्या मते भारत-चीन सीमा केवळ 2000 किलोमीटरची आहे.\n\nभारत आणि चीन दरम्यान सीमेवरील 1 लाख 30 हजार वर्ग किलोमीटर भागावर वाद आहे आणि दोन्ही देशांची या भागावर दावेदारी आहे.\n\nबांगलादेश, निकारगुआ किंवा ग्रीस इतकं हे क्षेत्रफळ आहे. संयुक्त राष्ट्राचे 100 हून अधिक देश असे आहेत, ज्यांचं क्षेत्रफळ भारत आणि चीन दरम्यान वादात असलेल्या भागाएवढे आहे. \n\nचीनचे नेते देंग शाओ पेंग यांचा मंत्र\n\nभारत आणि चीन हे दोन्ही देश सीमावादाच्या या ऐतिहासिक प्रकरणाला चीनचे नेते देंग शाओ पेंग यांच्या मंत्रानुसारच सांभाळत आलेत.\n\nदेंग यांचं म्हणणं होतं की, 'आपली ताकद लपवून ठेवा, आपली वेळ..."} {"inputs":"...थितीत आपली लोकशाही आणि संस्था संपुष्टात येईल. न्यायालयाची कडक टीका अनेकदा लोकांची प्रशंसा मिळवण्यासाठी असते, असंही ते पुढे सांगतात.\n\n'न्यायालय नाही, तर सरकारचं काम'\n\nअमिताभ सिन्हा यांच्या मते, कायद्याची व्याख्या करणं आणि त्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेमध्ये काही कमतरता तर नाही, हे पाहणं न्यायपालिकेचं काम आहे. \n\nते सांगतात, \"1989मध्ये त्रिशंकू संसद आणि आघाडीची सरकारे बनायला सुरुवात झाली. यावेळी प्रशासनाची स्थिती थोडी कमजोर झाली. ही कमजोरी भरून काढण्यासाठी न्यायपालिकेनं आपोआप जागा घेतली. हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीका-टिप्पणी करतं ती अनावश्यक आहे आणि ती काही निकालाचा भाग नसते. याप्रकरणी टीका-टिप्पणी करता कामा नये.\n\nअमिताभ सिन्हा सांगतात, \"न्यायपालिकेविषयी संपूर्ण आदर बाळगून मी हे सांगू इच्छितो की, न्यायाधीशांच्या नियुक्ती करतेवेळी अनेकदा निकृष्ट स्तरावरील नियुक्त्याही होतात. अनेकदा न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये जातीचा कोटा असतो. चार वर्षांपूर्वी प्रयत्न झाले होते आणि सर्वसंमतीनं संसदेनं ठरवलं होतं की, नॅशनल जुडिशयल अपॉइंटमेंट कमिशनची (एनजेसी) स्थापना केली जावी. न्यायपालिकेनं याला फेटाळलं तर प्रशासन आणि विधीमंडळानं आपापली मर्यादा सांभाळली आणि पुढे यावर काहीच चर्चा झाली नाही.\" \n\nनॅशनल जुडिशयल अपॉइंटमेंट कमिशन ही काही नकारात्मक गोष्ट नाही, असं सिन्हा यांना वाटतं.\n\nते सांगतात, \"ज्याप्रमाणे सीबीआय निर्देशक यांच्या नियुक्तीत मुख्य न्यायाधीशाची संमती लागते, त्याचप्रमाणे न्यायाधीशांच्या नियुक्त्यांसाठी खूप विचार करत एक प्रणाली बनवण्यात आली होती. संसदेनं सर्वसंमतीन याला पारित केलं होतं. पण हे म्हणजे आमच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण होईल, असं म्हणून सर्वोच्च न्यायालयानं एनजेसीला रद्द केलं होतं.\" \n\nन्यायालयं सरकारला आदेश पाळण्यासाठी प्रवृत्त करू शकतात?\n\nन्यायिक विषयांचे जाणकार आणि हैदराबादमधील नेशनल यूनिवर्सिटी ऑफ लॉचे कुलगुरू फ़ैजान मुस्तफ़ा सांगतात की, न्यायपालिका सरकारला प्रोत्साहित करू शकते पण ते काही मर्यादेपर्यंत.\n\nते सांगतात, \"वास्तवात स्थिती हाताबाहेर चालली आहे, त्यामुळे न्यायपालिकेकडे हस्तक्षेप करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता. पण, जर न्यायालयांच्या आदेशांचं उल्लंघन होत राहिलं तर ते जास्त काही करू शकणार नाहीत, असं मला वाटतं. न्यायालयं तर सरकारला बरखास्त करू शकत नाही, करू शकतात का?\"\n\nसर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील प्रशांत भूषण यांच्या मते, सरकार आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी धडपडत आहे. \n\nते सांगतात, \"हे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे दोन जण चालवत आहेत, ही खरी समस्या आहे. दुसरं कुणी त्यांना काहीच सांगू शकत नाही, कारण प्रत्येकच जण त्यांना खूप घाबरतो. काहीच योग्य अशी यंत्रणा नाहीये, त्यामुळे सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. त्यांना वाटलं की ते काहीही करू शकतात आणि न्यायालयं त्यांच्यावर प्रश्न उपस्थित करणार नाही. पण आता न्यायालयं त्यांना प्रश्न विचारू लागली आहेत.\"\n\nपण न्यायालयं सरकारला..."} {"inputs":"...थेच रहायला आवडतं,\" असं संरक्षण मंत्री होण्याच्या एक वर्ष आधी त्यांनी मला सांगितलं होतं. \n\nया भावनेमुळेच कदाचित ते गोव्यात परतले. निवडणुकीत जे पक्ष भाजपविरोधात निवडणूक लढले, त्यांना हाताशी धरून अल्पमतात असलेल्या सरकारला त्यांनी बहुमत मिळवून दिलं. ज्या ठिकाणी अमाप संधी उपलब्ध आहेत, त्या संधीवर पाणी फेरून पुन्हा डबक्यात येणं कुठल्याच राजकीय नेत्याने मान्य केलं नसतं. पण पर्रिकर कधीच राजधानीत रुळले नाहीत.\n\nआता तर त्यांच्या गंभीर आजारामुळे ते सगळ्यांपासून दूर गेले आहेत. \n\nत्यांच्या राज्याची स्थिती बिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यवस्था कोलमडली आहे. तरीही खाणकामासारखं महत्त्वाचं खातं ते कुणालाही सोपवत नाहीयेत. \n\nसध्या गोव्यात भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मुख्य नेत्याशिवाय राजकीय वाटचाल अंधूक झाली आहे. त्यांनी सरकारचं अस्तित्व टिकवण्यासाठीच काँग्रेसचे दोन आमदार तोडले आहेत. दुसरीकडे मगोप आणि गोवा फॉरवर्ड हे मित्रपक्ष पर्रिकरांशिवाय भाजपसोबत कसं राहायचं याविषयी भूमिका स्पष्ट करत नाहीयेत. \n\nभविष्यात जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा अल्पसंख्याक समुदायाच्या नेतृत्वात विश्वास निर्माण करणं हे त्यांचं प्रमुख यश नोंदवलं जाईल. देशभरात त्यांचा पक्ष बहुसंख्यांकाची बाजू घेत असताना गोव्यात मात्र पर्रिकर हे कोणत्याही समुदायाच्या व्यक्तीशी - मग तो ख्रिश्चन असो वा मुस्लीम - संवाद साधू शकतात. म्हणूनच गोव्यात अल्पसंख्याक समाजातील आमदारांची संख्या लक्षणीय आहे. \n\nदोन गटांत अशा पद्धतीने हा समन्वय साधण्याचं काम केलंय ते दुसऱ्या कुठल्याही नेत्याला करणं अवघड आहे. सध्या हे सगळं कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यांच्या नेतृत्वावरून लोकांचा विश्वास उडाला आहे.\n\nत्यांनी उद्धृत केलेला सुविचार पुन्हा त्यांनी स्वत:लाच सांगण्याची वेळ आली आहे.\n\n(लेखात व्यक्त केलेले विचार लेखकाचे विचार वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...द करण्याच्या आदेशाची कायदेशीर वैधता निश्चित केली नाहीय. हीच गोष्ट या निर्णयाची मुख्य कमतरता आहे,\" असंही अपार गुप्ता सांगतात.\n\nकोर्टाच्या आदेशानंतर काय झालं?\n\nसुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या एका आठवड्यानंतर जम्मू-काश्मीरमधील हॉस्पिटल, बँक आणि सरकारी कार्यालयांमधील ब्रॉडबँड इंटरनेट पुन्हा सुरु करण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयानं दिले.\n\nकाश्मिरी पत्रकार हिलाल अहमद मीर सांगतात, \"जर तुम्ही आदेश वाचलात तर लक्षात येईल की, संस्थांमध्ये इंटरनेट सुरु करण्याचा आदेश संभ्रमित करणारा असल्याचं दिसेल. कारण संस्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े सांगतात, \"कुठल्याच ट्रॅव्हल एजन्सीचं ब्रॉडबँड इंटरनेट चालू केलेलं नाही. गृहमंत्रालयानं सांगितलं होतं की, ब्रॉडबँड इंटरनेट सुरु होईल, मात्र ते खोटं आहे. मी माझ्या मोबाईलवर 2G इंटरनेटचा वापर करु शकतो, मात्र, ब्रॉडबँड सुरु केलं गेलं नाहीय.\"\n\nते पुढे म्हणाले, \"2G इंटरनेट आमच्यासाठी काहीही उपयोगाचं नाही. कारण बुकिंग करता येत नाही. व्हॉट्सअॅप बंद आहे. जीमेल सुरु आहे, मात्र तेही फक्त मोबाईलवर सुरु होतं, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर नाही.\"\n\n2G इंटरनेट सेवा सुरु करण्याच्या सरकारच्या आदेशात कुठेही माध्यमांचा उल्लेख नाही. काश्मीरमधील सर्व माध्यमसंस्था 5 ऑगस्टपासून इंटरनेटविना काम करतायत.\n\nकाश्मीरमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना सरकारद्वारे चालवण्यात येणाऱ्या मीडिया सेवा केंद्राचा वापर करावा लागतोय. तिथं जाऊन इंटरनेटच्या मदतीनं आपापल्या बातम्या संबंधितांकडे पाठवाव्या लागतायत.\n\nकाश्मीरस्थित पत्रकार शम्स इरफान सांगतात, \"आम्ही असे लोक आहोत, जे काश्मीरमध्ये काय सुरु आहे, हे जगाला सांगणार आहोत. मात्र, सरकारला हेच नकोय. काश्मीरमध्ये पत्रकारांना इंटरनेट वापराची परवानगी नसण्याचं हेच एक कारण असावं.\"\n\nजर माहितीचं प्रसारण तुम्ही थांबवता, म्हणजेच तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवता, असंही इरफान म्हणतात.\n\nकाश्मीर विद्यापीठात पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांना इंटरनेट वापरायचं असल्यास विद्यापीठाला तसं लिखित सांगावं लागतं. \n\n\"परवानगीविना सोशल नेटवर्किंग साईट, प्रॉक्सी, VPN चा वापर करणार नाही. शिवाय, डेस्कटॉप किंवा लॅपटॉपच्या वायफायसाठी हॉटस्पाटसारखं वापरणार नाही,\" असं लिखित सांगावं लागतं.\n\nत्याचसोबत, कुठलीही व्हीडिओ किंवा फोटोची इनक्रिप्टेड फाईल, अपलोड, डाऊनलोड किंवा फॉरवर्ड केली जाऊ शकत नाही.\n\nजर कुठल्या पीएचडी विद्यार्थ्यानं या नियमांचं पालन केलं नाही, तर त्याच्यावर इंटरनेट वापरण्यास बंदी घातली जाईल.\n\nनाव न उघड करण्याच्या अटीवर पीएचडी करत असलेल्या एका विद्यार्थिनीनं बीबीसीला सांगितलं, \"माझा इंटरनेट आयडी विद्यापीठानं ब्लॉक केलाय, कारण माझा फोन अपडेट करण्यासाठी मी इंटरनेटचा वापर केला.\"\n\nती विद्यार्थिनी पुढे म्हणाली, \"इंटरनेट सुरु होण्यास दोन दिवस गेले. मला वारंवर आयटी विभागाकडे जावं लागत होतं आणि इंटरनेट सुरू करण्यासाठी विनंती करावी लागत होती. पुन्हा असं होणार नाही, हे लिहून दिल्यावर इंटरनेट सुरु करण्यात आलं.\"\n\nइंटरनेटबंदीबाबत सरकारचं म्हणणं..."} {"inputs":"...द होते. \n\nया वादात केंद्र सरकारची भूमिका नेहमीच इतर राज्यांच्या पारड्याकडे झुकणारी असल्याची भावना पंजाबच्या जनतेत बळावत होती, असं बीबीसीचे ज्येष्ठ पत्रकार मार्क टुली यांनी आपल्या 'अमृतसर - इंदिरा गांधीज् लास्ट बॅटल' या पुस्तकात नमूद केलं आहे.\n\nयाच दरम्यान १९५५मध्ये हरमंदिर साहिब म्हणजेच अमृतसरच्या सुवर्णमंदिराजवळ स्वतंत्र पंजाबी सुभ्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर सरकारने पोलीस पाठवून कारवाई केली. या कारवाईमुळे शिखांच्या अस्मितेला धक्का पोहोचला, असं इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन सांगतात.\n\nहरयाणा राज्... उर्वरित लेख लिहा:","targets":"े शीख समाजाचा भडका उडाला.\n\nया संपूर्ण कारवाईदरम्यान पंजाबच्या गावागावांमधल्या शीख तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. या तरुणांकडे संशयास्पद नजरेनं बघितलं जात होतं.\n\nइंदिरा गांधींची हत्या आणि शीख हिंसाचार\n\nऑपरेशन ब्लू स्टारची परिणती पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येत झाली. त्यांच्याच शीख अंगरक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या घालून ऑपरेशन ब्लू स्टारचा बदला घेतला. \n\nत्यानंतर दिल्लीत आणि पंजाबमध्येही हिंसाचार उफाळला. काँग्रेसच्या लोकांनी शीख समुदायाला लक्ष्य केलं. या हिंसाचारात हजारो शीख मारले गेले. या घटनेमुळे शीख आणि हिंदू यांच्यातली दरी आणखीनच रुंदावली.\n\nत्यानंतर तब्बल एक तप शीख अतिरेक्यांच्या कारवायांमुळे पंजाबच नाही, तर देश अस्थिर होता. या १२ वर्षांमध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उफाळलेल्या हिंसाचाराला जबाबदार असलेल्या कोणावरही कारवाई झाली नाही.\n\nत्यामुळे आपल्या विरोधात असलेल्या गटांना तत्कालीन केंद्र सरकारचा पाठिंबा आहे, अशी सार्वत्रिक भावना शिखांच्या मनात निर्माण झाली.\n\n१९८५मध्ये एअर इंडियाचं एआय-१८२ आयर्लंडच्या आकाशात असताना बाँबने उडवण्यात आलं. त्यामागेही शीख अतिरेक्यांचा हात होता. देशभरातही रेल्वेरूळ उखडून टाकणं, बसवर हल्ला करणं, रेल्वेवर हल्ला करणं अशा अनेक घटना सातत्याने घडत होत्या.\n\nपरदेशातल्या शिखांची भूमिका\n\nकॅनडा, अमेरिका, ब्रिटन या देशांमध्ये शिखांचं प्रमाण लक्षणीय आहे. यापैकी अनेक जण भारतात त्यातही पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था नाही, या कारणामुळे देश सोडून गेले आहेत. काहींनी राजकीय आश्रय घेतला आहे. \n\nपंजाबमधल्या घटनांकडे या शिखांचं बारकाईने लक्ष असतं. १९८४च्या जखमा त्यांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. स्वतंत्र खलिस्तानचं स्वप्न सत्यात यावं, म्हणून हे परदेशस्थ शीख सढळ हस्ते मदतही करतात, असं निरीक्षण इतिहासकार डॉ. गुरबचनसिंग बच्चन यांनी नोंदवलं.\n\nस्वतंत्र खलिस्तानसाठी लढणाऱ्या अनेक संघटना याआधी होत्या. त्यापैकी बहुतांश संघटना सध्या अस्तित्त्वात नाहीत. \n\nस्वतंत्र खलिस्तानसाठी लढत होत्या या संघटना \n\n(स्रोत - डॉ. गुरूबचनसिंग बछन)\n\nनव्वदच्या दशकात सरकारने हाती घेतलेल्या मोहिमेनंतर अनेक संघटनांचं उच्चाटन झालं आहे. तरीही आजमितीला बब्बर खालसा, इंटरनॅशनल सिख युथ फेडरेशन, दल खालसा आणि भिंद्रनवाले टायगर फोर्स या चार संघटना कार्यरत आहेत.\n\nया सगळ्याच गोष्टींमुळे पंजाबमध्ये शीख आणि हिंदू या दोन्ही..."} {"inputs":"...दं रिक्त आहेत. याकडे कोणीच लक्ष देत नाही. मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याचं पद रिक्त आहे. सरकारने 2010 पासून वरिष्ठ डॉक्टरांची पदं भरलेली नाहीत. याला जबाबदार कोण?\"\n\nराज्यात कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव पहाता. सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मनुष्यबळ किती आहे याची आकडेवारी तयार केली. \n\nपुणे, कोल्हापूर, नाशिक, ठाणे आणि नागपूर भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना, दुसरीकडे आरोग्य विभागातील जागा मोठ्या संख्येने रिक्त आहेत.\n\nपदांच्या भरतीबाबत बीबीसीशी बोलताना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमु... उर्वरित लेख लिहा:","targets":"िजे,\" असं त्या पुढे म्हणाल्या.\n\nराज्य सरकार नर्सेसची पदं भरत नसल्याने काही नर्सेसनी मॅटमध्ये राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केली होती. याबाबत बीबीसीशी बोलताना वकील चैतन्य धारूरकर म्हणाले, \"माजी सैनिक प्रवर्गातील जागा परिवर्तित करताना सरकारने वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाला सैनिक कल्याण बोर्डाची ना-हरकत घ्यावी अशी अट घातली. आता 2018 च्या परिक्षेनुसार निवड यादीतील 79 नर्सेस काम करण्यासाठी तयार असताना डीएमइआर ही अट शिथिल करण्याची मागणी करणार असल्याची माहिती आहे.\"\n\n\"सैनिक बोर्डाकडे हजारो उमेदवार असले तरी आता परीक्षेला बसल्याशिवाय सरकार थेट कोणालाही नियुक्त करू शकत नाही. परिक्षा होऊन दोन वर्ष झाले आहेत. आता सैनिक बोर्डाचं ना-हरकत गैरलागू आहे. \n\nराज्य कोव्हिड-19 मध्ये होरपळत असताना, आरोग्ययंत्रणेवर ताण असताना सरकार आणि संचलनालय केवळ एकमेकांकडे बोट दाखवत कागद काळे करण्यात मग्न आहेत. मॅट कोर्टाने 2 आठवड्यांच्या आत सरकारने जागा भरण्याचे आदेश दिले आहेत.\" असं चैतन्य धारूरकर पुढे म्हणाले.\n\nरिक्त जागा भरण्याबाबत बोलताना राज्याच्या वैद्यकीय संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, \"सरकारी रुग्णालयातील रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल.\"\n\nIAS-IPS प्रमाणे कॅडरची मागणी\n\nराज्यातील आरोग्य व्यवस्थेच्या या परिस्थितीबाबात बोलताना वरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य म्हणाले, \"राज्यात आरोग्य व्यवस्थेची कोणालाच पर्वा नाहीये. सक्षम सार्वजनिक आरोग्य व्यवस्था हा राज्याचा कणा असतो. पण, कोणत्याच राजकीय नेत्याला किंवा सरकारला याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही. त्याचे दुष्परिणाम राज्यातील जनतेला भोगावे लागत आहेत. आरोग्य संचलनालयात 850 पदं रिक्त आहेत. डॉक्टरांना निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत, त्यांची पिळवणूक केली जाते. ही अत्यंत खेदनजक बाब आहे.\"\n\n\"राज्यात आरोग्यव्यवस्था बळकट करण्यासाठी IAS-IPS प्रमाणे, स्वतंत्र कॅडर तयार करण्याची मागणी वर्षानुवर्ष होत आहे. पण, याकडे कोणत्याच सरकारने गांभीर्याने लक्ष दिलं नाही. आरोग्य व्यवस्थेसाठी स्वतंत्र कॅडर तयार झालं तर, राज्याची आरोग्य व्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. राजकारण्यांची आरोग्याच्या प्रश्नांबाबत असलेली उदासीनता राज्यातील सद्य परिस्थितीसाठी कारणीभूत आहे,\" असं संदीप आचार्य पुढे म्हणाले.\n\nमराठा आरक्षणाचा परिणाम होईल?\n\nजाणकारांच्या मते मराठा..."} {"inputs":"...दतीसाठी ते बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला मातोश्रीवर आले होते.\n\n1960 साली बाळासाहेब व्यंगचित्रकार म्हणून 'फ्री प्रेस जर्नल' वृत्तपत्रात नोकरी करायचे. त्यानंतर त्यांनी ही नोकरी सोडली व परत कधी नोकरी केली नाही. नंतरच्या काळात शरद पवार यांच्याशी मैत्री झाल्यानंतर बाळासाहेबांनी त्यांच्यासोबत भागीदारी करत एक आंतरराष्ट्रीय मासिक काढण्याचा निर्णय घेतला होता. \n\nयाबद्दल अधिक माहिती देताना पत्रकार हेमंत देसाई सांगतात, \"सुप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या धर्तीवर 'राजनीती' नावाचं एक मासिक बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगीमध्ये कला आणि संस्कृती या विषयांमध्ये रमून जायचे. तसंच, क्रिकेट हा सुद्धा या दोघांचा आवडीचा विषय. सचिन तेंडुलकरवर या दोन्ही नेत्यांचं प्रेमही सारखंच होतं. कलेवरच्या सारख्या प्रेमामुळेच दोन्ही नेते खूप वेळा एकत्र आले.\"\n\nसुप्रिया सुळे आणि मातोश्री\n\n2006च्या सप्टेंबर महिन्यात राज्यसभेची महाराष्ट्राची एक जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. यावेळी शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता. \n\nयाबद्दल पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात की, \"पवारांनी सुप्रिया यांच्याविरोधात युतीचा उमेदवार कोण हे विचारण्यासाठी बाळासाहेबांना फोन केला होता. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, शरदबाबू सुप्रिया लहान असल्यापासून मी तिला ओळखतोय. आज तिला संधी आल्यावर तिच्या विरोधात मी उमेदवार कसा देईन? त्यामुळे सुप्रिया सुळे यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली होती.\"\n\n2006च्या सप्टेंबर महिन्यात राज्यसभेची महाराष्ट्राची एक जागा रिक्त झाली होती. काँग्रेसने ही जागा राष्ट्रावादीला दिली. यावेळी शरद पवार यांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला होता.\n\nयाच किश्शाची आठवण उद्धव ठाकरे यांनी 26 नोव्हेंबरच्या ट्रायडंट हॉटेल इथे झालेल्या महाविकास आघाडीच्या नेता निवडीच्या बैठकीत आठवण काढली होती. माझी मुख्यमंत्रिपदाची निवड ही त्याची परतफेड नाही असा मिश्किल टोमणाही त्यांनी मारला.\n\nकुलकर्णी सुप्रिया सुळे यांच्याबद्दल बोलताना सांगतात की, \"सुप्रिया सुळे यांचे पती सदानंद सुळे हे ठाकरे कुटुंबीयांच्या नातेवाईकांपैकीच एक असल्याचं बोललं जातं. त्यामुळे मातोश्रीवर सुप्रिया यांचं नियमित येणं जाणं व्हायचं. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्या वर्षा निवासस्थानी आलेल्या बाळासाहेब यांना सोडायला मातोश्रीपर्यंत जात असत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...दना असह्य होत. छातीत डाव्या बाजूला आगीचा लोळ उठावा तसं दुखत असे. हार्ट अटॅक आल्यासारखं वाटत असे. \n\nत्यांनी 111 नंबरवर कॉल केला, त्यांनी पॅरासिटॅमॉल घ्यायचा सल्ला दिला. वेदना दूर व्हाव्यात यासाठी ही गोळी देण्यात येते. मोनिक यांचंही छातीत दुखणं थांबलं पण आता पोटात दुखू लागलं. त्याचवेळी काहीही खाल्यानंतर त्यांच्या घशात आग होऊ लागली. डॉक्टरांना अल्सरची शंका वाटली. पोटाचा म्हणजे जठराच्या आजार असल्याचं कळलं. \n\nसहा आठवड्यांनंतर मोनिक यांना लघवी करताना जळजळ होऊ लागली. त्यांच्या पाठीतही दुखू लागलं. डॉक्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. ते माझा कोरोनाने ग्रासलेला काळ पाहत होते. माझ्या पूर्वीच्या दैनंदिन आयुष्यात असं नव्हतं. \n\nआठवडे उलटू लागले तसं एका लक्षणांची जागी दुसऱ्यांनी घेतली. परिस्थिती दिवसेंदिवस विचित्र आणि अतर्क्य होऊ लागली. त्यांच्या मानेत दुखू लागलं, त्याचवेळी कानातही कसंतरी होऊ लागलं. कोणाच्या तरी हातात चिप्सचं पाकीट असावं आणि चुरचुर आवाज यावा तसं कानात व्हायचं. त्यांचे हात निळू पडू लागले. गरम पाण्याच्या नळाखाली हात धरावे लागले जेणेकरून ते नीट व्हावेत. त्यांनी स्वत:चा एखादा फोटो काढला आहे का असं डॉक्टरांनी विचारलं. पण हा विचार त्यांच्या डोक्यात आलाच नाही. \n\nनवीन लक्षणं जाणवू लागत. मानसिक आरोग्य कसं आहे? ही सगळी लक्षणं दुर्धर अशी नाहीत आणि अतीव वेदनादायी नाहीत. \n\nत्याच्या अंगावर पुरळ उठू लागलं. पायाकडचा भाग लाल होत असे. काहीवेळेला शरीराच्या वरच्या भागात ठणका लागून त्यांना जाग येत असे. एका रात्री, मैत्रिणीशी बोलत असताना त्यांच्या लक्षात आलं की चेहऱ्याचा उजवीकडचा भाग लुळा पडत चालला आहे. त्यांनी आरशाच्या दिशेने धाव घेतली आणि पाहिलं तर चेहरा ठीक होता. त्यांना पक्षाघात झालाय की काय असं क्षणभर वाटलं. डॉक्टरांनी तसं काहीही आढळलं नाही. \n\nत्यांना संपूर्ण शरीरात काहीतरी विचित्र जाणवत असे. कोणीतरी पाय दाबून ओढतंय असं वाटे. कोणीतरी केस चेहऱ्यासमोर ओढतंय, अगदी तोंडात केस कोंबतंय असंही वाटे. नक्की काय काय होतंय हे डॉक्टरांना सांगण्यात त्यांचा बराच वेळ जात असे. पाच किंवा दहा मिनिटांता कॉल असे. तेवढ्या वेळात जे जे होत असे ते ते सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असे. \n\nतुम्हाला कोरोना झाला आहे आणि त्यावर कसे उपचार करायचे हे आम्हाला कळत नाहीये असं त्यांनी सांगितलं असतं तर चाललं असतं. त्यांना उपचारादरम्यान कशी वागणूक मिळाली या ते सांगतात. NHS स्टाफवर त्यांनी टीका केली नाही. कारण त्यांच्यापैकी अनेकांनी त्यांची काळजी घेतली होती. माझ्यासारख्या स्थितीत अडकलेल्या लोकांसाठी यंत्रणाच नाहीये. \n\nनऊ आठवड्यांनंतर मोनिक यांची कोरोनाची चाचणी झाली. त्या काळात आपल्यामुळे हा विषाणू लोकांच्या शरीरात संक्रमित झाला असेल अशी भीती त्यांच्या मनात होती. सात दिवसांकरता किंवा लक्षणं जाईपर्यंत विलगीकरणात राहा असं सरकारचं म्हणणं होतं. परंतु लक्षणं गेलीच नाहीत तर काय अशी भीती त्यांना वाटे.\n\nघरात एकमेकींशी संपर्क होऊ नये म्हणून फ्लॅटमेट्सनी फ्रीजवर आपापली खूण करून ठेवली. फ्रीज..."} {"inputs":"...दना' होतात. अशा ठिकाणाहून बाहेर पडलं की त्यांना थोडं बरं वाटतं. मात्र, पूर्णपणे बरं होण्यासाठी त्यांना काही आठवडेही लागू शकतात. \n\nलॅटेक्स अॅलर्जी म्हणजे काय?\n\nफुगे\n\nस्रोत: NHS, British Association of Dermatologists, Globalaai \n\nलिझ यांना काही दिवसांपूर्वी त्यांच्या घरातच तीव्र रिअॅक्शन आली होती. ते प्रकरण त्यांच्या जीवावरच बेतणार होतं. \n\nत्या सांगतात, \"काही महिन्यांपूर्वी मी एक डिश बनवत होते. त्यासाठी 2% अननसाचा रस असणारा एक सॉस मी वापरला. ते खाल्ल्यानंतर पंधरा मिनिटातच माझी जीभ सुजायला सुरुवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"balaai या एनजीओची स्थापना केली. मेलबर्नमधल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांच्यावर एक फुगा पडला. त्याची एवढी तीव्र रिअॅक्शन आली आणि त्यांना थेट अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलं होतं. याच घटनेने डॉ. पूजा यांना लॅटेक्स एलर्जीविषयी जागरुकता निर्माण करण्याची प्रेरणा दिली. \n\nउपचारादरम्यानच त्यांनी लॅटेक्स अॅलर्जीची माहिती देणारं फेसबुक पेज उघडलं आणि त्यातूनच पुढे Globalaai या एनजीओची स्थापना झाली. \n\nडॉ. पूजा म्हणतात, \"अशाप्रकारच्या एलर्जीमुळे व्यक्तीला होणाऱ्या तीव्र वेदना तसंच दैनंदिन आयुष्यात इतरांसोबत मिसळता न आल्याने आलेली एकटेपणाची भावना याची जाणीव लोकांना करून देणं, हा या एनजीओ सुरू करण्यामागचा एक उद्देश आहे.\"\n\nया संघटनेमार्फेत सार्वजनिक स्थळी रिअॅक्शन कमी करण्यासाठी दिले जाणारे एपीपेन इन्जेक्शन्सची स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. तसंच या संघटनेने अमेरिकेतील अनेक प्रांतात फूड इंडस्ट्रीत लॅटेक्स ग्लोव्जवर प्रतिबंध घालण्याचं समर्थन केलं आहे. ऑस्ट्रेलियात सार्वजनिक स्थळी फुग्यांच्या वापरावर बंदी घालण्याची संघटनेची मागणी आहे. \n\nGlobalaai संघटनेच्या माध्यमातून लिझ यांनी केलेल्या कामाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. पैंगन्टॉन या त्यांच्या शहातली अनेक दुकानं आता लिझ यांच्या सल्ल्यानुसार लॅटेक्सचा वापर कसा टाळता येईल, यावर भर देत आहेत. \n\nलॅटेक्स अॅलर्जीमुळे लिझ यांच्या दैनंदिन आयुष्यावर अनेक बंधनं आली असली तरी त्यांचा दृष्टीकोन सकारात्मक आहे.\n\nत्या म्हणतात, \"आपल्या बाबतीतच असं का झालं, असा विचार मनात आल्यावर थोडं खचून जायला होतं. मात्र, प्रत्येकवेळी मला वाटतं की यापेक्षाही वाईट घडू शकलं असतं. मी जास्तीत जास्त लोकांना लॅटेक्स अॅलर्जीविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करते. जितक्या जास्त लोकांना याविषयी कळेल तेवढा जास्त बदल घडवता येईल.\"\n\nत्या पुढे म्हणतात, \"मी ठरवलं आहे, या अॅलर्जीसमोर पराभूत व्हायचं नाही. मी परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करेन. फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीदेखील.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...दय जोरात धडधडतंय. खूप भावनिक झाल्यासारखं वाटतंय. माझ्या मनात काय सुरू आहे, ते शब्दात सांगू शकत नाही.\"\n\n\"या प्रवासामुळे त्या हल्लेखोरांचं मन मोकळं होईल, अशी आशा करतो.\"\n\nया दोन हल्लेखोरांपैकी एकाला ईवान यापूर्वीही भेटले होते. इंडोनेशिया सरकार मूलतत्त्ववाद्यांच्या मनपरिवर्तनासाठी एक खास deradicalisation कार्यक्रम राबवतं. या कार्यक्रमांतर्गत दहशतवादी आणि त्यांच्या हल्ल्यांना बळी पडलेले पीडित यांची भेट घडवून आणली जाते. याच कार्यक्रमांतर्गत ईवान त्या अतिरेक्याला भेटले होत. मात्र, सारा आणि रिझकीसाठी ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"होतं. गार्ड्सने आम्हाला सांगितलं की रॉईसने काही करण्याचा प्रयत्न केला तर लगेच भिंतीकडे जा. \n\nईवान दरमावान मुंटो ऊर्फ रॉईस\n\nईवान, सारा आणि रिझकी त्याला भेटले आणि ते सर्व प्लॅस्टिकच्या खुर्च्यांवर बसले. सर्वात आधी ईवान यांनीच बोलायला सुरुवात केली. \n\nते म्हणाले, \"माझ्या मुलांना ज्या व्यक्तीने त्यांची आई हिरावली आणि वडिलांचा डोळा गमावला त्याला भेटायची उत्सुकता होती.\"\n\nरॉईसने ईवानला अगदी सहजपणे विचारलं की बॉम्बस्फोट झाला तेव्हा तुम्ही नेमके कुठे होतात? \n\nईवान यांनी सांगितलं की त्यांची पत्नी गर्भवती होती आणि बॉम्बहल्ला झाला त्याच रात्री तिने या मुलाला जन्म दिला, असं म्हणत त्यांनी रिझकीकडे बोट दाखवलं. \n\nरॉईस म्हणाला, \"मलाही एक मुलगा आहे. मी माझ्या पत्नी आणि मुलाला गेली कित्येक वर्ष बघितलेलंच नाही. मला त्यांची खूप आठवण येते. माझी परिस्थिती तर तुमच्यापेक्षाही वाईट आहे. तुमच्याजवळ तुमची मुलं आहेत. माझा मुलगा तर मला ओळखतही नाही.\"\n\nसारा, रिझकी आणि रॉईस\n\nराईसने सारा आणि रिझकीकडे बघितलं. दोन्ही मुलं रॉईस यांच्या डोळ्यात डोळे घालून बघायला कचरत होती. अचानक सगळे साराकडे बघायला लागले. तिला काहीतरी विचारायचं होतं.\n\nतिला हे सगळं सहन होत नव्हतं आणि तिला रडू कोसळलं. ईवान लगेच तिच्याजवळ गेले आणि तिला जवळ घेतलं. त्यानंतर तिला थोडा धीर आला आणि तिने हळू आवाजातच रॉईस यांना त्यांनी असं का केलं, हे विचारलं. \n\nरॉईस म्हणाला \"ते जे म्हणत आहेत ते मी केलेलंच नाही. ते मी का मान्य करू? माझ्या डोळ्यातच उत्तर दिसतंय.\"\n\nतो पुढे म्हणाला, \"कदाचित तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला कळेल. मुस्लिमांवर हल्ला करणं मला मान्य नाही. ते योग्य नाही. तुम्ही मुस्लिमांना ठार करू शकत नाही.\"\n\nमी लगेच विचारलं, \"पीडित मुस्लीम नसतील तर?\"\n\nत्यावर रॉईस ताबडतोब म्हणाला, \"मला तेही मान्य नाही.\"\n\nरॉईसचा प्रभाव इतर कैद्यांवर पडू नये, यासाठी त्याला एका स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आलं आहे. \n\nत्याआदी रॉईस कट्टर धर्मोपदेशक अमन अब्दुर्रेहमान याच्यासोबत एकाच कोठडीत होता. त्याने तुरुंगातच आपण तथाकथित इस्लामिक स्टेटप्रति निष्ठा बाळगू, अशी प्रतिज्ञा केली होती. या दोघांनी तुरुंगात राहूनच 2016 साली जकार्तामध्ये झालेले बॉम्बहल्ल्याची योजना आखल्याचा संशय आहे. \n\nईवान तिथून निघत असताना रॉईसने त्यांची माफी मागितली. तो म्हणाला, \"सर्वच माणसं चुका करतात. माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला असेल तर मी माफी..."} {"inputs":"...दर होत्या. त्यांचा रंगच असा होता की मेकअपची गरजच पडायची नाही.\"\n\nतुम्ही खूप पुढे जाल\n\nएक चांगला मेक अप आर्टिस्ट होण्यासाठी चित्रकलेचीही चांगली समज हवी. आम्हाला जेव्हाही एखाद्या भूमिकेत टाकायचं असेल तेव्हा आम्ही त्याचं स्केच तयार करायचो. उदा. मिस्टर इंडियामध्ये मोगँबो आणि शोलेमध्ये गब्बर. काही चित्रपटात हिरो आणि व्हिलन दोघांचाही मेकअप मी केला होता, असं पंढरी जुकर सांगतात.\n\nते पुढे म्हणतात की, \" मला आजही आठवतं, मी 365 दिवस कलाकारांचा मेकअप करायचो. प्रत्येक कलाकाराला असं वाटायचं की मी त्यांचा मेक अप... उर्वरित लेख लिहा:","targets":"धुरीचा मेकअप केला सुभाष घईंच्या समोर सादर केलं. माधुरीला पाहताच त्यांनी तिचं कर्मा चित्रपटातलं गाणं हटवलं आणि पुढच्या चित्रपटात त्यांनी माधुरीला मुख्य अभिनेत्री म्हणून काम दिलं.\"\n\nश्रीदेवीच्या मेकअपला लागायचा वेळ\n\n\"मी आणि यश चोप्रा यांनी 40 वर्षं एकत्र काम केलं. यश चोप्रांच्या सुरुवातीच्या चित्रपटापासून शेवटच्या चित्रपटांपर्यंत काम केलं. \n\nचांदनी, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, सिलसिला अशा यश चोप्रांच्या चित्रपटांत सगळ्या कलावंतांना मी सुंदर बनवलं. श्रीदेवी यांना तयार करण्यासाठी बराच वेळ लागायचा कारण त्यांच्या डोळ्यांपासून प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष दिलं जायचं. श्रीदेवीही कधी घाई करायच्या नाहीत.\"\n\nपुढे पंढरी जुकर सांगतात की, \"काजोलबदद्ल मला आठवतं की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे च्या वेळी तिने स्वत:चा मेकअप आर्टिस्ट आणला होता. मात्र यश चोप्रांनी तिला सांगितलं की तुझा मेक अप पंढरीच करेल. तेव्हा मी काजोलचा मेक अप केला आणि तिला तो फार आवडला.\"\n\nआता तर सीतेलाही आयशॅडो लावतात\n\nअलिकडच्या काळाबद्दल बोलताना पंढरी जुकर म्हणतात की, \"आता काळ बदलला आहे. आता वेगळं तंत्रज्ञानही आलं आहे. सुनील दत्त यांच्या रेशमा आणि शेरा यांच्या चित्रपटासाठी तीन महिने राजस्थानमध्ये राहिलो. तो काळच वेगळा होता. तेव्हा अभिनेते उन्हात वॅनिटी व्हॅनशिवाय शुटिंग करत असत. आम्ही त्यांच्याबरोबर रहायचो. मात्र आता सगळं एकदम आधुनिक झालं आहे.\"\n\n\"आज अनेक मेकअप आर्टिस्ट असे आहेत की जे टीव्हीवरील रामायण मालिकेतील सीतेलाही आयशॅडो लावतात. आपण कोणता काळ पडद्यावर दाखवतोय हाही विचार करत नाहीत. आता वेळ बदलली आहे. आधी दिलीप कुमार, संजीव कुमार यांच्यासारखे कलाकार म्हणायचे की आपण सोबतच जेवूयात. आधी लोकं काम आणि नाव दोन्हीसाठी आसुसलेले असायचे. मेक अप आर्टिस्टला मान असायचा. आता सगळं बदललं आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.\n\nनिर्भयाचा मित्र सांगतो, नराधमांनी आम्हाला रस्त्याच्या बाजूला फेकल्यानंतर 40 ते 45 मिनिटांनी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हे प्रकरण कुणाच्या हद्दीत येतं, हेच ठरवायला पोलिसांना काही अवधी गेला.\n\nनिर्भयाची आई\n\nदुसऱ्या दिवशी सोशल मीडियाच्या पोस्ट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्क्रीन या घटनेनं व्यापून टाकली. क्षितिजापर्यंत पसरलेल्या सुक्या माळरानावर भडकलेल्या आगीच्या वणव्यासारखी ही घटना भारतभर पसरली.\n\nनिर्भयासोबत झालेल्या घटनेनं प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"तला. त्याच दिवशी निर्भयाचा मृतदेह भारतात आणण्यात आला.\n\nनिर्भयाच्या मृत्यूनंतर देशभरातील लोकांचा संताप आणखी वाढला. आंदोलनांनी आणखी आक्रमक रूप धारण केलं आणि आरोपींच्या शिक्षेसाठीची मागणी आणखी तीव्र झाली.\n\nआणि सुरू झाला, पोलीस तपास, कोर्ट-कचेऱ्या आणि सुनावण्यांचा फेरा. \n\nतपास, कोर्ट आणि शिक्षा\n\n3 जानेवारी 2013 रोजी दिल्ली पोलिसांनी निर्भया बलात्कार प्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल केलं. यात अल्पवयीन आरोपीला वगळता इतर पाच जणांवर हत्या, सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा इत्यादी आरोप ठेवण्यात आले. तर 33 लोकांना साक्षीदार बनवलं. \n\nया प्रकरणी वेगवान सुनावणीच्या मागणीची दखल घेत, फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि 17 जानेवारी 2013 रोजी आरोपपत्रातील पाचही आरोपींवरील आरोप निश्चित करण्यात आले.\n\nवर्मा समितीची स्थापना\n\nयाच दरम्यान 23 जानेवारी 2013 रोजी न्या. जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 631 पानांचा अहवाल सादर केला. जवळपास 30 दिवसात निर्भया प्रकरणाचा अभ्यास करून वर्मा समितीने अहवाल तयार केला होता. \n\nवर्मा समितीने बलात्कार आणि हत्या यासाठी 20 वर्षांची आणि सामूहिक बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली. तसेच, समितीने फौजदारी कायद्यात विविध सुधारणा सुचवल्या होत्या. या शिफारशी लवकरात लवकर अमलात आणण्याचं आश्वासन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं होतं. \n\nदुसरीकडे, 5 मार्च 2013 पासून नियमित सुनावणी सुरू झाली. खटला कोर्टात सुरू असतानाच, सहा नराधमांपैकी राम सिंहने 11 मार्च 2013 रोजी तुरूंगातच आत्महत्या केली, तर 13 सप्टेंबर 2013 रोजी ट्रायल कोर्टानं इतर चार आरोपींना फाशीची शिक्षा दिली. पुढे दिल्ली हायकोर्टानं 13 मार्च 2014 रोजी, तर 5 मे 2017 रोजी सुप्रीम कोर्टानं चारही नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.\n\nयातील अल्पवयीन आरोपीला 31 ऑगस्ट 2013 रोजी जुवेनाईल जस्टिस बोर्डानं दोषी ठरवलं आणि तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली. पुढे 18 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीच्या मुक्ततेविरुद्ध केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि या अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या शिक्षेनंतर एनजीओच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले.\n\nआज अखेर सात वर्षं उलटल्यनंतर निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षेवर..."} {"inputs":"...दर्शन मराठी वाहिन्यांनी घडवलं. बहुतेक सर्व वाहिन्यांनी संपूर्ण भाषण दाखवलं.\n\nत्यात राज ठाकरे यांची ब्लू प्रिंट लोकांनी पडद्यावर पाहिली. सगळं कसं देखणं. त्या सभेची पोस्टर्स आणि बॅनर राज ठाकरे यांच्या वेगवेगळ्या देखण्या छबींसह मुंबईभर झळकले.\n\nराज ठाकरेंचा पक्ष नुकताच स्थापन झालेला. सभा आणि प्रसिद्धीचा थाट असा होता की महाराष्ट्रातली तमाम जनता त्यांना विधानसभेत बहुमतच देणार आहे. सभेतल्या प्रेक्षकांची आणि खुद्द राज ठाकरे यांची तशी खात्रीच झाल्यासारखं टीव्हीवरून वाटलं.\n\nखूप गाजावाजा झाला, ठाकरे यांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"े हे एक लचांडच त्यांच्या अंगावर आलंय.\n\nराज ठाकरे यांना सत्ता हवीय. सत्ता काय करू शकते ते त्यांना कळतं. राजकारण त्यानी जवळून पाहिलंय. ट्रॅक्टर चालवणारा जीन्समधला शेतकरी ही त्यांच्या डोक्यातली शेतकऱ्याची आणि शेतीची प्रतिमा आहे. बस येवढंच. \n\nअशा माणसांची सवय जगाला नाहीये. ट्रंप सत्ताधारी झालेत, आता त्यांच्याशी कसं जुळवून घ्यायचं ते जगाला शिकावं लागेल. कारण अशी माणसं सत्तेत येऊ शकतात हे वास्तव आहे. राज ठाकरे सत्तेत जाऊ शकत नाहीत असं दिसतंय.\n\n(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दल खटकत असेल, तर समर्थ राजकीय पर्याय देण्याचीही तयारी हवी. डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर आधारित चळवळच पर्याय ठरू शकते, पण तसं होण्यासाठी आवश्यक राजकीय लवचिकता किंवा मुत्सद्दीपणा ही चळवळ दाखवणार आहे का, हा खरा कळीचा प्रश्न आहे. \n\nबाबासाहेबांच्या विचारांचे आपणच एकमेव प्रामाणिक पाईक आहोत आणि बाकी सगळे अविश्वासू आहेत, ही भावना चळवळीला मारक ठरते आहे.\n\nएकतर लोक बाबासाहेबांनी 1956 पूर्वी जे काही लिहून बोलून ठेवलंय, त्याच्या पलीकडे जायला तयार नाही. स्वतःची मतं मांडायला लोक घाबरतात. मांडली आणि विरोध झाला क... उर्वरित लेख लिहा:","targets":". सुखाचा मध्य मार्ग सांगणाऱ्या बौद्ध धम्मात कट्टरतावाद जोपासला जातोय. उलट बुद्धिझम पद्धतीने सामाजिक, राजकीय वाटचाल करणारे अनुयायी टीकेचे धनी होत आहेत. \n\nदलित ब्राह्मण म्हणून त्यांना हिणवलं जातं. धुडघूस घालणारे लोक समाजाचा चेहरा बनू पाहत आहेत. सगळ्यांना सोबत घेतलं पाहिजे, असं मत मांडल्यावर, 'हे लोक म्हणजे हिंदू लोक कधी सुधारणार नाहीत,' असं एक ढोबळ मत कट्टरतावादी मांडतात.\n\nपण डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आमूलाग्र विचार परिवर्तन झालेल्या एका हिंदू धर्मीयाचं नेमकं उदाहरण आहे, हे इथे विसरलं जातं आणि त्या पूर्वीची आणि नंतरची जोतिबा फुले ते दाभोलकरांपर्यंत अनेक उदाहरणं आहेत, याकडेही दुर्लक्ष केलं जातं. \n\nलढा नेमका कसला?\n\nमध्यंतरी भाऊ कदम यांच्या गणपती बसवण्याच्या प्रक्रियेत ज्यांनी समाज माध्यमात भाऊ कदम यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या, परिवाराच्या वैयक्तिक स्वातंत्र्याची बाजू घेतली, त्यांना, 'तुमच्यासारख्या लोकांना भर चौकात नागडं करून मारलं पाहिजे,' असं सुनावलं गेलं. 'तुम्ही जर म्हसोबा, खंडोबाला गेलात तर मला तुमच्यावर बहिष्काराचा आदेश द्यावा लागेल,' असं बाबासाहेब म्हणाल्याचं सांगितलं गेलं. \n\nएक तर बाबासाहेब खरंच असं म्हणाले असतील का, हेच शंकास्पद आहे. त्यातही ते म्हणालेही असतील तर त्याला तात्कालिक प्राप्त संदर्भ असू शकतात. परंतु वर्तमान परिस्थितीत ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मूल्यांचा आधार घेऊन लोकशाही व्यवस्था मजबूत करण्याचा लढा दिला जातोय, त्याला बाबासाहेबांच्याच वक्तव्याचा दाखला देऊन छेद देण्याचं काम एखाद्याला वैयक्तिक आसुरी आनंद देऊ शकतं, पण त्याने एकूणच लढ्याचा पाया ठिसूळ होतो, हे कोणी लक्षात घेत नाही. \n\nउन्मादाला उन्माद हा पर्याय असूच शकत नाही. बाबासाहेबांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात हिंसेचा, शिव्याशापांचा अवलंब कोणत्याही आंदोलनात केला नाही. मग ते महाडच्या तळ्याचा पाणी प्रश्न असो किंवा काळाराम मंदिराचा प्रवेश. आंदोलकांवर हल्ले झाले, पण त्याला हल्ल्याचं प्रत्युत्तर बाबासाहेबांनी कधी दिलं नाही. सध्याच्या भडक जीवनपद्धतीत अशा गोष्टी पचनी पडणं कठीण जाईल, पण हिंसक मार्गांपेक्षा विचार परिवर्तनावर बाबासाहेबांचा भर होता, हे लक्षात ठेवावंच लागेल. \n\nत्रिसूत्री\n\nविषयांची तळमळ, विषयांचा सखोल अभ्यास आणि विषयांची परिणामकारक मांडणी या त्रिसूत्रीवर अख्खा आंबेडकर उभा असलेला आपल्याला दिसतो. तीच त्रिसूत्री आंबेडकरी..."} {"inputs":"...दलची ओढ अशा बाबांच्या \"भक्तांनाही\" आवडते, कारण ते स्वतः तंत्रज्ञानाविषयी महत्त्वाकांक्षी असतात, आणि त्यांना आवडतं की त्यांचे बाबाही त्यांच्यासारखेच आहेत. मध्यमवर्गाला असं वाटतं की त्यांचा 'गुरू' हा त्यांच्यासारखाच महत्त्वाकांक्षी, अत्याधुनिक असावा. \n\nरहीमनं आपल्या चित्रपटांमधून तयार केलेली स्वत:ची 'सुपरमॅन'ची प्रतिमा हा यातलाच एक भाग होता. खरं तर एखाद्या बाबासाठी राजकीय, अध्यात्मिक आणि आर्थिक समीकरणं अचूक टिपणं तितकंच कठीण पण महत्त्वाचं आहे जितकं एखाद्या शस्त्रास्त्र बनवणाऱ्या कंपनीसाठी कॉर्पोरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"याची अडचण निर्माण झाल्यास ते कायद्यात अडथळा निर्माण करू पाहतात. पण जेव्हा कायदा त्याचं काम बजावू पाहतो तेव्हा हे आश्रम कायदा आणि सुव्यवस्थेसाठी अडचण बनतात.\n\nआसारामच्या निकालामुळे जयपूरमध्ये कलम 144 लागू करण्याची मागणी करण्यात आली. या बाबांना असं वाटतं की ते एखाद्या राजकारण्याप्रमाणे आहेत, जे कायद्याच्याही वर आहेत.\n\nधर्मनिरपेक्षता असो वा अध्यात्म, भारतात दोन्ही गोष्टी लोकशाही आणि न्यायव्यवस्थेसमोर एकसमान धोका निर्माण करतात. बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये अनेकदा या दोनपैकी एका गोष्टीचा कुठे ना कुठे उल्लेख असतो. \n\nयाच अर्थाने आसाराम आणि तत्सम कठुआ बलात्कार प्रकरणातले भाजपचा नेते हे सत्तेतून आलेला माज दाखवत असतात. यातून लोकशाहीला आलेला दुतोंडीपणा दिसून येतो. \n\nअध्यात्म आणि राजकीय गोष्टींना आपण भारतीयच खतपाणी घालतो, हे दु:खद आहे. त्यांच्यावर आपण आता इतकं अवलंबून आहोत की आता त्यातून आपण मनोरंजनासाठी मजकूर शोधत असतो. ही रोजच्या जगण्यातली नाटकं सामान्यांच्या जीवनात थोडी गती, थोडी मजा आणत असते, हेही भारतीयांच्या जीवनातलं एक विडंबनच आहे.\n\n(हा लेख लिहिणारे शिव विश्वनाथन हे Compost Heap या पर्यायी संकल्पना आणि कल्पनांवर काम करणाऱ्या गटाशी संबंधित तज्ज्ञ आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दलचे फतवे काढणे, उमेदवार देणे, प्रचाराची सक्ती करणे असे अनेक अधिकार या जात पंचायतींना असतात. \n\nजे हे अधिकार मानत नाहीत वा त्याविरुद्ध कृत्य करतात असा व्यक्ती आणि कुटुंबांविरुद्ध कायमच 'बहिष्कृत' करण्याचं हत्यार जात पंचायत उगारत आली आहे. या वाळीत टाकण्याविरुद्ध काही कायदेशीर आधार यापूर्वी होते, पण ते कायम राहिले नाहीत. \n\nजात पंचायतींविरोधात १० गुन्हे दाखल झाले आहेत.\n\n१९४९ मध्ये आलेला 'मुंबई प्रांत वाळीत टाकण्यास प्रतिबंध करणारा कायदा' १९६२ मध्ये रद्द करण्यात आला. \n\nतर १९८५ मध्ये 'सामाजिक असमता प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"खटला सुरू झाला. \n\nगावकीविरोधात जाण्याचा निर्णय जिवावर उदार होऊन जाधव कुटुंबीयांना घ्यावा लागला होता. \n\n\"जिवाला धोका होता. कारण ज्यावेळेस हे प्रकरण तापलं होतं, त्यावेळेस जात पंचायतीच्या विरोधात कोणाची ब्र उच्चारायची ताकद नव्हती.\" \n\n\"अशा प्रकरणांमध्ये जात पंचायतीनं ठार मारण्याचे प्रकारही आमच्या रायगडमध्येच घडले आहेत. कोशिंबळ्याचं प्रकरण होतं. दुसऱ्या ठिकाणी कुटुंबावर तलवारीनं हल्ला केला होता,\" संतोष यांचे मोठे बंधू संदीप जाधव सांगतात.\n\nपण, ज्या १९८५ सालच्या कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झाला होता, तो कायदा नसून केवळ विधेयक होतं हे समोर आल्यावर श्रीवर्धन न्यायालयातही हा खटला ६ वर्षांनी थांबला. \n\nजाधवांनी मग २०१२ मध्ये जनहित याचिका दाखल करून मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. त्याच वेळेस वाळीत टाकण्याच्या प्रथेविरोधात अजूनही काही याचिका न्यायालयाकडे आल्या होत्या. \n\nत्यावर कारवाई करण्यासाठी कोणताही कायदा नाही हेही निदर्शनाला आलं. जाब विचारल्यावर राज्य सरकारनं महाधिवक्त्यांमार्फत असा कायदा करण्याची ग्वाही न्यायालयात दिली. जात पंचायतींविरोधात चळवळ महाराष्ट्रात उभी राहिली होती. \n\nनाशिकच्या प्रमिला कुंभारकर प्रकरणानंतर मोठा रेटा निर्माण झाला होता. अखेरीस १३ एप्रिल २०१६ रोजी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 'सामाजिक बहिष्कार विरोधी' कायदा संमत झाला. \n\nदेशभरात ही अनिष्ट प्रथा असतांना ती कायद्यानं रोखणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं. मात्र अद्याप या कायद्यात काही सुधारणा व्हायला हव्यात असं तज्ञांचं आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\nअसीम सरोदे\n\n\"आम्ही सुचवलेल्या कायद्यातल्या बऱ्याचशा गोष्टी सरकारनं घेतलेल्या आहेत. पण जसा हा कायदा प्रोग्रेसिव्ह स्वरूपाचा असायला हवा होता तसं काही यात झालं नाही.\"\n\nआम्ही असं सांगितलं होतं की,\"हा अजामीनपात्र गुन्हा असला पाहिजे. पण तो जामीनपात्रच ठेवण्यात आला आहे. ती अपेक्षा पूर्ण झाली नाही.\"\n\n\"आम्ही हे खटले विशेष न्यायालयात चालवले जावेत असं सुचवलं होतं, पण तेही अजून झालं नाही.\" \n\nसंतोष जाधवांचा खटला उच्च न्यायालयात चालवणारे आणि राज्य सरकारला या कायद्याचा पहिला मसूदा देणारे अॅड. असीम सरोदे अपेक्षा व्यक्त करतात. \n\nकायदा अधिक कडक करण्याची गरज राज्य सरकारलाही वाटते आहे. \n\n\"कायदा करत असतांना अशा प्रथा परंपरांना पायबंद तर घालता आलाच पाहिजे, पण त्यासोबतच लोकप्रबोधनदेखील झालं..."} {"inputs":"...दवारांना असते. या राज्यांना 'बॅटलग्राऊंड स्टेट्स' म्हटलं जातं. अशी राज्यं जिथे चुरशीची लढत आहे. \n\nयाच राज्यांना 'स्विंग स्टेट्स' (Swing States) असंही म्हटलं जातं, कारण या राज्यांमधले मतदार रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक अशा दोन्ही पक्षांमध्ये विभागले गेल्याने या राज्यांचा कल कोणत्याही उमेदवाराकडे जाण्याची शक्यता असते. फ्लोरिडा आणि ओहायो ही दोन राज्य 'स्विंग स्टेट्स' असल्याचं मानलं जातं. ऍरिझोना आणि टेक्सास ही राज्यं खरंतर रिपब्लिकन पक्षाकडे झुकणारी होती. पण सध्या या राज्यांमधून डेमोक्रॅटिक पक्षाला मि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुळे मतदार घोटाळा - व्होटर फ्रॉड होऊ शकतो, असं राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं म्हणणं आहे. पण असं होऊ शकतं, याविषयीचे पुरेसे पुरावे उपलब्ध नाहीत. \n\nराष्ट्राध्यक्ष कोण हे ठरवण्यापुरतीच ही निवडणूक असते का?\n\nही निवडणूक फक्त राष्ट्राध्यक्ष निवडण्यापुरतीच मर्यादित नसते. ट्रंप विरुद्ध बायडन या मुकाबल्याकडे सगळ्यांचं लक्ष असलं तरी याच निवडणुकीद्वारे मतदार काँग्रेसच्या नवीन सदस्यांची निवड करतील. अमेरिकन सरकारमधल्या कायदे लिहिणाऱ्या आणि मंजूर करणाऱ्या गटाला 'काँग्रेस' म्हटलं जातं. यामध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज आणि सिनेट अशी दोन सदनं असतात. \n\nयापैकी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज किंवा 'हाऊस'च्या सदस्यांचा कार्यकाळ 2 वर्षांचा असतो. तर सिनेटच्या सदस्यांचा म्हणजेच सिनेटर्सचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. सिनेटर्सची विभागणी 3 गटांमध्ये होते आणि दर दोन वर्षांनी सिनेटच्या एक तृतीयांश जागांची निवडणूक होते. \n\nसध्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जवर डेमोक्रॅट्सचं वर्चस्व आहे आणि ते कायम ठेवत सिनेटवरही वर्चस्वं मिळवण्याचं त्यांचं उद्दिष्टं असेल. \n\nजर त्यांना दोन्ही सदनात बहुमत मिळालं आणि ट्रंप राष्ट्राध्यक्ष पदी पुन्हा निवडणूक आले तर डेमोक्रॅट्सना ट्रंप यांच्या योजना थांबवता येतील किंवा त्या पुढे ढकलता येतील. \n\nयावर्षी हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जमधल्या सर्वच्या सर्व 435 जागांसाठी निवडणूक होणार आहे. तर सिनेटच्याही 33 जागांची निवडणूक होणार आहे. \n\nआपल्याला निकाल कधी समजेल?\n\nप्रत्येक मत मोजलं जाऊन प्रक्रिया पूर्ण व्हायला अनेक दिवस लागतात. पण बहुतेकदा विजेता कोण आहे हे मतदानाच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत स्पष्ट होतं. \n\n2016 मध्ये डोनाल्ड ट्रंप यांनी न्यूयॉर्कमध्ये पहाटे 3 वाजता स्टेजवर येत समर्थकांसमोर विजयानंतरचं भाषण दिलं होतं. \n\nपण यावर्षी पोस्टल बॅलट म्हणजेच पोस्टाद्वारे पाठवण्यात येणाऱ्या मतपत्रिकांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं असल्याने निकाल स्पष्ट होण्यासाठी अनेक दिवस आणि कदाचित काही आठवडेही लागू शकणार असल्याची शक्यता अधिकारी व्यक्त करत आहेत. \n\n2000सालीही निकाल काही तासांमध्ये स्पष्ट झाले नव्हते. महिन्याभराने सुप्रीम कोर्टाने याविषयीचा निकाल दिल्यानंतर विजेता कोण यावर शिक्कामोर्तब झालं होतं. ही लढत होती रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे अल गोअर यांच्यामध्ये. यामध्ये सुप्रीम कोर्टाने जॉर्ज बुश यांना विजयी घोषित केलं होतं. ..."} {"inputs":"...दा धमक्या, मारहाण, तुरुंगवास यांना सामोरं जावं लागलं होतं. \n\n1983मध्ये झिया यांच्या कार्यकाळात मानवाधिकारांची पायमल्ली थांबावी आणि नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत यासाठी काम करताना आसमा यांनी तुरुंगवासही भोगला होता. 2007मध्येही मुशर्रफ यांच्या कालखंडात न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यासाठी लढताना आसमा यांना तुरुंगात जावं लागलं होतं. \n\nमानवाधिकारांसाठी योगदान \n\nपाकिस्तानात मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेत त्यांचा सिंहाचा वाटा होता. आयोगाच्या संस्थापक सदस्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. आयोगाच्या महासचिव ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्तानच्या नागरिकांसाठी मोलाचं कार्य केलं.\n\nपत्रकार फसी जका लिहितात, \"त्यांची ध्येयनिष्ठा अलौकीक अशी होती. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपलं कार्य सुरूच ठेवलं.\" \n\n\"आसमा यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला. आमच्यासाठी वैयक्तिक आणि देशाचं मोठं नुकसान झालं आहे. त्या अत्यंत धाडसी, निर्भय आणि अविचल होत्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना बळ मिळो,\" अशा शब्दांत बेनझीर भुट्टो यांची मुलगी बख्तावर यांनी आसमा यांनी श्रद्धांजली अर्पण केली. \n\nपाकिस्तानातील तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या 'सितारा-ए-इम्तियाझ' पुरस्काराने आमसा यांना गौरवण्यात आलं होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दा होऊ शकेल तसंच 14 अब्ज डॉलर्स एवढा एकूण फायदा होऊ शकेल असा दावा करण्यात आला आहे. \n\nफिफासाठी ट्रंप आग्रही\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप संयुक्त विश्वचषक आयोजनासाठी आग्रही आहेत. अमेरिका-कॅनडा-मेक्सिको यांनी विश्वचषकासाठी दमदार आवेदन सादर केलं आहे, असं ट्वीट ट्रंप यांनी केलं आहे. \n\nमात्र अजून या त्रिकुट देशांना आयोजाचे अधिकार मिळालेले नाहीत. या तीन देशांच्या समोर मोरोक्कोचं आव्हान आहे. \n\nउरुग्वेचे क्रीडा सचिव फर्नांडो कॅसर्स यांनी 2030 विश्वचषकासाठी संयुक्त आवेदनामागची भूमिका मांडली. एक... उर्वरित लेख लिहा:","targets":"धांच्या माध्यमातून होणारा आर्थिक फायदा आयोजनासाठी उत्सुक असण्याचं एकमेव कारण नाही. विश्वचषकासाठी प्रचंड आकाराची स्टेडियम्स आवश्यक असतात. स्टेडियम्स उभारणी प्रचंड खर्चिक असते. हा खर्च विभागणारं कोणी उपलब्ध होणं एका देशासाठी दडपण कमी करणारं असू शकतं\", असं हमील यांनी सांगितलं. \n\nपाहा व्हीडिओ - फुटबॉल ग्राउंडवर सापडतायेत दुसऱ्या महायुद्धातल्या सैनिकांचे अवशेष\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दाखला गांधीजींनी दिला.\n\nवयाच्या तेराव्या वर्षी गांधीजी विवाहबंधनात अडकले तर चार मुलांचे पितृत्व स्वीकारल्यावर 38व्या वर्षी, त्यांनी ब्रह्मचर्येचे पालन करण्याची शपथ घेतली. जैन महामुनी रायचंदभाई आणि महान रशियन लेखक लिओ टॉलस्टॉय यांच्या विचारांचा मोठा प्रभाव गांधीजींवर होता. या दोन्ही थोरांनीही ब्रह्मचर्याचे पालन केले होते. गांधीजींनीही त्याच वाटेने जाणे निवडले. जैन ही प्राचीन भारतीय धर्मपरंपरा असून अहिंसा आणि संन्यास या मूल्यांना त्यात प्रमुख स्थान आहे. 'सत्याचे प्रयोग' या आपल्या आत्मचरित्रात गांध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ील लोकांप्रमाणे आपणही फक्त गर्भनिरोधकांच्या भरवशावर राहिलो तर भयावह परिणामांना सामोरे जावे लागेल. स्त्री आणि पुरुष फक्त सेक्ससाठीच आयुष्य व्यतीत करतील. ते अल्पमती, निर्बुद्ध आणि खरे पाहता मानसिक आणि नैतिक अधःपतनाकडे वाटचाल करतील,\" असा प्रतिवाद गांधीजींनी केला होता.\n\n'गांधी : द इयर्स दॅट चेंज्ड द वर्ल्ड , 1914-1948' या आपल्या आगामी पुस्तकात गुहा लिहितात- \"गांधीजींच्या मते, सर्व प्रकारचे लैंगिक सुख ही 'भूक' होती; सेक्सचा उद्देश केवळ प्रजनन हा होता. तसेच आधुनिक गर्भनिरोधाची साधने ही भूक उद्दीपित करण्याचे काम करतात. म्हणूनच जर स्त्रियांनीच त्यांच्या पतीला सेक्सपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आणि पुरुषांनी या पाशवी भावनेचे दमन केले तर फार बरे होईल, असे त्यांचे मत होते\" \n\nपुढे अनेक वर्षांनी, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, बंगालमधील नोआखली जिल्ह्यात भीषण हिंदू-मुस्लीम दंगे उसळले. गांधीजींनी एक वादग्रस्त प्रयोग करून पाहिला. त्यांनी आपली नात आणि उत्कट शिष्या मनु गांधी हिला आपल्या शय्येवर निजायला बोलावले.\n\nमहात्मा गांधींनी वयाच्या 13व्या वर्षी कस्तुरब यांच्याशी विवाह केला.\n\nगुहा याबद्दल लिहितात, \"आपल्या लैंगिक इच्छांची त्यांना परीक्षा घ्यायची होती किंवा त्यांचा लैंगिक भावनांवर किती ताबा आहे हे त्यांना पडताळून पाहायचे होते.\"\n\nगांधीजींच्या चरित्रकाराच्या मते, \"का कुणास ठाऊक, पण वाढत्या धार्मिक दंगलींचा संबंध गांधीजींनी स्वतःला संपूर्ण ब्रह्मचारी होण्यात आलेल्या अपयशाशी जोडला होता.\" महत्प्रयासाने इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळण्याची घोषणा झाल्यावरही देशात हिंदू-मुस्लीम दंगली पेटल्या. यामुळे ते व्यथित झाले. आयुष्यभर आहिंसा आणि सहिष्णुता यांचा संदेश देणारे गांधीजी,या दंगलींनी स्तब्ध झाले होते. \n\n\"हा संबंध जोडणे एखाद्या गृहीतकासारखे होतं. ठोस कारणाशिवायचा आणि कदाचित आत्मप्रौढीचा इरसाल नमुनाही म्हणता येईल असा. म्हणूनच त्यांच्या भोवतीची हिंसा हा एकप्रकारे स्वतःमध्ये असलेल्या अपरिपूर्णतेचा परिपाकच असल्याची त्यांची धारणा बनली होती,\" असे गुहा लिहितात.\n\nजेव्हा गांधींनी आपल्या निकटवर्तीयांना या 'प्रयोगा'ची कल्पना दिली तेव्हा सोबतच्या अनुयायांकडूनच कडाडून विरोध झाला. अशा कृत्याने सर्व प्रतिष्ठा धुळीला मिळेल, म्हणून तात्काळ हा बेत रद्द करावा, अशी काहींनी पूर्वकल्पना दिली. तर एका सहकाऱ्याने हा प्रयोग 'म्हणजे गोंधळात टाकणारा आणि..."} {"inputs":"...दायक असू शकतो, हेही लोकांना नीट समजू दिलं नाही. \n\nत्यानंतर चीनवर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे जेव्हा कोव्हिडची साथ आली, तेव्हा चीनमधल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या सेंट्रल पॉलिटिकल अँड लीगल कमिशनने म्हटलं की \"सार्सच्या साथीतून चीन त्रासदायक मार्गाने धडा शिकलाय. यावेळी चीनने लोकांना वेळोवेळी नीट माहिती द्यावी.\" \n\nकोव्हिडची साथ आल्यानंतर चीन सरकारने म्हटलं होतं की कुणीही माहिती लपवली तर त्यांना कठोर शिक्षा केली जाईल. लोकांना प्रामाणिकपणे सर्व माहिती सांगावी, असं आवाहन चीन सरकारने चीनी लोका... उर्वरित लेख लिहा:","targets":"नुकसान झालं आणि चीनने हे पैसे द्यावेत या पेपरनं म्हटलं आहे.\n\nपण चीन ही जागतिक पातळीवरची आर्थिक महासत्ता आहे आणि त्यामुळे अनेक देशांनी चीनवर थेट टीका करणं टाळलंय. फ्रान्स, युके इत्यादी देशांनी जपूनच चीनवर नाराजी व्यक्त केलीये.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...दार आहोत कारण सोनिया गांधी यांनी किमान समान कार्यक्रमाच्या आधारे सत्तेत सहभागी होण्याची तयारी दर्शवली. आम्ही कधीही म्हटलो नाही की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडी सरकारमध्ये भाग घेत आहोत. \n\nतेव्हा किमान समान कार्यक्रमातील मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत ही आमची स्पष्ट भूमिका आहे. हे आम्ही कधीही लपवलेलं नाही. यासंदर्भात आम्ही नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली आहे.\n\nप्रश्न: संजय राऊत म्हणाले की नाना पटोलेंना अशी शंका का यावी? यावर तुमचे उत्तर काय आहे?\n\nउत्तर: संजय... उर्वरित लेख लिहा:","targets":"्घाटन केलं. स्थानिक आमदार असूनही मला बोलावण्यात आलं नाही, असं म्हणत झिशान यांनी उघडपणे नाराजी दर्शवली होती.\n\nयावर मुक्त पत्रकार आणि राजकीय विश्लेषक श्रृती गणपत्ये म्हणतात, \"झिशान सिद्धीकी यांची नाराजी हा स्थानिक राजकारणाचा भाग आहे. \"हे तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे, प्रत्येक आमदार मतदारसंघ टिकवण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे, नाराजी व्यक्त करणं स्वाभाविक आहे.\"\n\nकाँग्रेस आक्रमक भूमिका का घेत आहे?\n\nमहाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून काँग्रेस नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ऑगस्ट 2020 मध्ये निधी वाटपावरून काँग्रेसच्या आमदारांनीही ही नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. तर राहुल गांधी यांनी सांगितलं तर सत्तेतून बाहेर पडू असं वक्तव्य मदत व पूर्नवसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गेल्यावर्षी केले होते. \n\nसुरुवातीपासूनच काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येणार यावरून अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. काँग्रेसला आणि शिवसेनेची विचारधारा दोन टोकांची असल्याने कोण अधिक तडजोड करेल असेही प्रश्न सुरुवातीला उपस्थित करण्यात आले.\n\nकोरोना आरोग्य संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता वाढल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही मुख्य प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक दररोज नियमितपणे पक्षाची बाजू आणि भूमिका मांडत असतात. \"अशा परिस्थितीत महाविकास आघाडीतला घटक पक्ष म्हणून काँग्रेसलाही अस्तित्व बळकट करणं गरजेचं वाटत असावं.\" असं मत राजकीय विश्लेषक आणि चेकमेट या पुस्तकाचे लेखक सुधीर सुयर्यवंशी यांनी मांडलं. \n\nते म्हणाले, \"आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष का बदलले? नाना पटोले यांची अध्यक्षपदी नियुक्तीच मुळात या कारणासाठी झाली कारण काँग्रेसला राज्यात एक आक्रमक चेहरा हवा होता. बाळासाहेब थोरात यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपद असल्याने त्यांना थेट भूमिका घेता येत नव्हत्या. तीन पक्षाचं सरकार असल्याने काँग्रेसचे अस्तित्वही रहावे आणि वेगळा विचार लोकांसमोर यायला हवा म्हणून अशा आक्रमक भूमिका घेतल्या जातात.\"\n\nराज्याच्या कारभार एकत्र चालवत असले तरी तिन्ही पक्षांना लोकापर्यंत पोहचायचं आहे. राजकीय पक्ष म्हणून आमचं स्वतंत्र अस्तित्व आहे हे सुद्धा सरकार चालवत असताना समांतर पाहिलं जात असतं. \n\nवरिष्ठ पत्रकार श्रुती गणपत्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"नाना पटोले हे..."} {"inputs":"...दार, हॉटेल चालक, बांधकाम व्यावसायिक यांना प्रिमियममध्ये सूट दिली आहे. \n\n2) 500 स्केअर फुटांपर्यंतच्या घरांचा सर्वसाधारण कर माफ करण्यात आला आहे. पण संपूर्ण मालमत्ता कर माफ केला जावा अशीही मागणी आहे. \n\n3) यंदाच्या बजेटमध्ये मुंबई महापालिका सर्वाधिक प्राधान्य आरोग्य विभाग आणि विकास प्रकल्पांना देण्याची शक्यता आहे. \n\n4) साथीच्या रोगांसाठी विशेष रुग्णालयांची घोषणा होऊ शकते. तसंच महापालिका रुग्णालयांच्या बजेटमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. \n\n5) कोस्टल रोड हा प्रकल्प शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि मुंबई पालिकेचं बजेट अशा दोन संधी आहेत. त्यामुळे राज्य सरकारच्या बजेटमध्येही मुंबईकरांसाठी भरीव तरतूद असण्याची शक्यता आहे. तसंच केंद्र सरकारने मुंबईवर अन्याय केला अशी टीका करत असताना शिवसेना आपल्या बजेटमध्ये मुंबईसाठी प्राधान्याने घोषणा करू शकते.\"\n\nमेट्रो आणि कोस्टल रोड हे दोन प्रकल्प शिवसेनेसाठी निवडणुकीच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरणारे आहेत. त्यामुळे राज्य आणि पालिका दोन्ही बजेटमध्ये या प्रकल्पांना महत्त्वाचं स्थान असेल. \n\nअनेक वर्षांपासून मुंबई महापालिका कव्हर करणारे ज्येष्ठ पत्रकार सचिन धनजी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"कोरोना काळात बऱ्याच खात्यांतील निधी खर्च झालेला नाही. त्यामुळे अनेक विभागांच्या निधींची बचत झाली आहे. तसंच सप्टेबर 2021 पर्यंत जीएसटीची रक्कमही जमा होणार आहे. जीएसटीची वार्षिक 9 हजार कोटींची रक्कम पालिकेच्या खात्यात जमा होते. पण सप्टेंबरनंतर जकात कर आणि जीएसटी असे दोन्ही कर येणार नसल्याने पालिकेला त्यासाठी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा लागेल.\"\n\n\"तसंच पालिकेला 23 प्रकल्पांसाठी 79 हजार कोटींची गरज लागणार आहे. यातील बहुतांश प्रकल्प मार्गी लागले आहेत त्यामुळे त्यावरील खर्च प्रशासनाला कमी करता येणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...दालचा ताकदवान फोरहँड उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूसाठी बॅकहँडच्या पट्टयात येतो. अशा वेळी उजव्या हाताने खेळणाऱ्या खेळाडूला कोर्टच्या एका बाजूला जाऊन खेळावं लागतं. त्याचं संतुलन बिघडतं. पुढचा फटका खेळण्यासाठी कोर्टची दुसरी बाजू गाठेपर्यंत त्याची दमछाक उडते. \n\nदुसरी सर्व्हिस\n\nटेनिसविश्वात दुसरी सर्व्हिस प्रमाणभूत मानली जाते. पहिली सर्व्हिस करताना टेनिसपटू सर्वशक्तिनिशी आक्रमकपणे स्वत:ला सादर करतो. कारण काही चुकलं, फसलं तर दुसरी सर्व्हिस हातात असते. \n\n'दुसरी सर्व्हिस पहिलीच्या तुलनेत संथ आणि कमी वे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळाडूंसाठी घरच्यासारखं आहे. त्यामुळे फ्रेंच ओपनमध्ये खेळताना आपण सर्वोत्तम सिद्ध व्हायला हवं अशी जबाबदारी स्पेनच्या टेनिसपटूंना वाटते', असं त्यांनी सांगितलं. \n\nस्पेनमधल्या मार्जोकाच्या नदालने चौथ्या वर्षी टेनिसची रॅकेट हाती घेतली तीच मुळी क्ले कोर्टवर. काका टोनी नदाल यांच्या मार्गदर्शनाखाली नदालने मॅनाकोर क्लबमध्ये टेनिसची धुळाक्षरं गिरवली. काकांनीच नदालरुपी हिऱ्याला पैलू पाडले. मागच्या वर्षीपर्यंत टोनी हेच नदालचे प्रशिक्षक होते. \n\nजेमतेम 40,000 लोकसंख्या असलेल्या मार्जोकातून नदालने कारकीर्दीची सुरुवात केली आहे. त्याच्या क्लबमध्ये सहा ते सात क्ले कोर्ट्स आहेत. स्पेनमध्ये सूर्यप्रकाश मोठ्या प्रमाणावर अनुभवायला मिळतो. त्याचा मोठा परिणाम होतो. संपूर्ण वर्षभर मातीची कोर्ट्स सुस्थितीत राहतात. हवामान निरभ्र असल्याने वर्षभर सातत्याने मातीच्या कोर्ट्सवर सराव करता येतो. \n\nमातीवर टेनिस खेळायला शिकणं लहान मुलांसाठी फायदेशीर असतं. मातीवर हालचाल करणं सोपं असतं आणि पडलं, दुखापत झाली तरी गंभीर नसते.म्हणूनच लाल मातीवरचा नदालचा वावर घरच्यासारखा सहज आणि आत्मविश्वासपूर्ण असतो. \n\nअनुकूल वातावरण \n\nगवताच्या तुलनेत मातीवर बॉलचा वेग कमी असतो, राहतो. त्यामुळे नदालला वेगवान हालचाली करून प्रतिस्पर्ध्याला निरुत्तर करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. मातीच्या कोर्टवर नदालचा फोरहँड प्रतिस्पर्धी खेळाडूला निष्प्रभ करतो. \n\nसंथ स्वरुपामुळे नदालला बॉल जोरात आणि अचूक ठिकाणी मारता येतो. युरोपात ज्या काळात क्ले कोर्टवरील स्पर्धा होतात त्या काळात उष्ण वातावरण असतं. या ठिकाणी खेळताना बॉलला मिळणारी उसळी अर्थात बाऊन्स नदालच्या पथ्यावर पडतो. \n\nमाँट कार्लो आणि रोम या क्ले कोर्टवर होणाऱ्या स्पर्धांमध्ये नदालची कामगिरी अफाट अशी आहे. मात्र याहीपेक्षा जास्त उंचीवर खेळल्या जाणाऱ्या माद्रिद स्पर्धेत नदालची कामगिरी आणखी बहरते. कारण इथे बॉलला चांगला वेग मिळतो. \n\nफ्रेंच ओपन स्पर्धेत तापमान साधारण 20 सेल्सिअस असतं. संपूर्ण स्पर्धेदरम्यान तापमान असंच राहत असल्याने नदालची दमवणूक कमी होते. त्याची ऊर्जा वाचते. \n\nयंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये स्वार्टझमनविरुद्धच्या लढतीवेळी हवामान थंड आणि ढगाळ होतं. नदालला विजयासाठी संघर्ष करावा लागला अशी टीका झाली. मात्र पुढच्या सामन्यांमध्ये उबदार हवामान असताना नदालने झटपट विजय मिळवत टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. \n\nनदालला हरवायचं तरी..."} {"inputs":"...दिकच्या बरोबरीने कायरेन पोलार्डने चौकार-षटकारांची लयलूट केली. \n\nसगळी वर्ष मुंबईकडून खेळणाऱ्या पोलार्डने यंदा 22 षटकार आणि 15 चौकार लगावले. पोलार्डचा 191.42चा स्ट्राईकरेट प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारा होता. \n\n4. रोहितचं प्रभावी नेतृत्व\n\nकर्णधार म्हणून पाचव्या जेतेपदासह रोहित शर्माचं नेतृत्व किती खणखणीत आहे हे सिद्ध झालं. बॉलिंगमध्ये योग्यवेळी बदल करणं, फिल्डिंग सेट करणं, प्रतिस्पर्धी संघाने आक्रमण केल्यानंतर संघाचं मनोधैर्य वाढवणं, पराभव पदरी पडल्यास संघाची मोट बांधून ठेवणं अशा सगळ्या आघाड्या रो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी सामन्यात खेळवलं नाही. \n\nक्विंटन-पोलार्ड-बोल्ट-पॅटिन्सन\/कोल्टर या चौकडीला मुंबईने धक्का लावला नाही. मुंबईने जाणीवपूर्वक भारंभार बदल टाळले. सातत्यपूर्ण कामगिरीमुळे खूप बदल करावे लागण्याची त्यांच्यावर वेळच आली नाही. \n\nफायनलला दिल्लीकडे डावखुऱ्या बॅट्समनची फौज आहे हे लक्षात घेऊन संपूर्ण हंगाम खेळलेल्या राहुलला चहरला वगळून ऑफस्पिनर जयंत यादवला खेळवण्यात आलं. जयंतने पहिल्याच ओव्हरमध्ये धोकादायक शिखर धवनला त्रिफळाचीत करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. \n\nमुंबईने खुबीने कामाचं वाटप केलं होतं. रोहित-क्विंटनने पॉवरप्लेमध्ये 60 रन्सपर्यंत, इशान-सूर्यकुमार यांनी 15 ओव्हरपर्यंत 115पर्यंत आणि हार्दिक-पोलार्ड-कृणाल यांनी तिथून जितकी मोठी धावसंख्या रचली होती तिथपर्यंत न्यायचं या सूत्राने मुंबईने आखणी केली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...दिरात एका विशेष समारंभामध्ये डोक्यावरचे केस कापून घेत (याचं वर्णन अॅक्ट्स प्रकरण 21, वेचा 24मध्ये आलं आहे).\n\nपण येशूंनी अशा धर्माचरणाची प्रतिज्ञा घेतलेली नव्हती. ते अनेकदा वाइन पिताना दिसतात. किंबहुना त्यांचे टीकाकार त्यांच्यावर खूप जास्त मद्यपान केल्याचा आरोपही करतात (मॅथ्यू, प्रकरण 11, वेचा 19). \n\nत्यांचे केस लांब असतात आणि ते धर्माचरणाची प्रतिज्ञा केलेल्या ज्यूंसारखे दिसत असते, तर त्याचा पोशाख आणि त्याचं वर्तन यांच्यातील तफावतीबद्दल काही टिप्पणी कुठेतरी सापडली असती- ते सतत वाइन पितात, ही तक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशी दोन बाह्यवस्त्रं घ्यावी लागत.\n\nहिमॅटिऑन विविध प्रकारे परिधान करता येत असे, अंगाला गुंडाळून गुढग्यापर्यंत येईल असं ते घेतलं, तर त्याने अंगरखा पूर्ण झाकला जात असे. (काही वैरागी तत्त्वज्ञ अंगरखा न घालता लांब हिमॅटिऑन वस्त्रच परिधान करत असत, धडाचा वरचा भाग मोकळाच ठेवत. पण तो वेगळा विषय झाला).\n\nया बाह्यवस्त्रांची गुणवत्ता, आकार व रंग यांवरून सत्ता व प्रतिष्ठा यांचं सूचन होत असे. गुलाबी आणि विशिष्ट प्रकारचा निळा रंग भव्यदिव्यता व प्रतिष्ठा यांचे संकेत देत असत. हे राजेशाही रंग होते, कारण त्यासाठी वापरली जाणारी भुकटी अतिशय दुर्मिळ व महागडी होती.\n\nपण रंगांमधून आणखीही काही संकेत मिळत असत. झेलिअट लोकांचं (रोमनांना जुदिआमधून बाहेर काढू पाहणारा एक ज्यू गट) वर्णन करताना इतिहासकार जोसेफस यांनी म्हटलं आहे की, हे लोक विकृतपणे स्त्रियांसारखा पोशाख करत असत, 'रंगीत बाह्यवस्त्रं' (क्लानिदिआ) परिधान करत असत. म्हणजे वास्तवातील पुरुष, उच्च दर्जाचे नसतील तोवर रंगीत नसलेले कपडे घालत, हे यातून सूचित होतं.\n\nपरंतु, येशू पांढरा पोशाख घालत नव्हते. त्यासाठी खास ब्लिचिंग किंवा चॉकिंग करावं लागायचं आणि जुदिआमध्ये याचा संबंध एसेनस या गटाशी जोडला जात होता- या गटातील लोक ज्यू कायद्याच्या काटेकोर अर्थाचं अनुसरण करत असत. येशूंचा पोशाख आणि शुभ्र पांढरे कपडे यांच्यातील फरक मार्कच्या संहितेतील नवव्या प्रकरणामध्ये नोंदवलेला आहे. यामध्ये तीन अनुयायी येशूंसोबत प्रार्थनेसाठी एका पर्वतावर जातात आणि येशूंमधून प्रकाशकिरण बाहेर पडायला लागतात. मार्क नमूद करतो त्यानुसार, येशूंचा हिमॅटिआ (हा शब्द अनेकवचनात- म्हणजे हिमॅटिऑनऐवजी हिमॅटिआ असा वापरला- तर त्याचा अर्थ केवळ \"बाह्यवस्त्रं\" असा न होता \"कपडे\" असाही होऊ शकतो) \"चकाकायला लागला, तीव्र शुभ्र झाला, पृथ्वीवरच्या कोणत्याही विरंजकाला इतकी शुभ्रता आणता आली नसती.\" त्यामुळे या रूपांतरापूर्वी येशू सर्वसामान्य माणसासारखाच दिसत असल्याचे मार्कने नमूद केले आहे. सर्वसामान्य कपडे घालणारा, म्हणजेच इथे रंग न दिलेला लोकरीचा अंगरखा घालणारा पुरुष अभिप्रेत आहे. \n\nयेशूंच्या देहदंडावेळच्या पोशाखाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते. त्या वेळी रोमन सैनिक त्यांचा हिमॅटिआ (इथे विशेषनाम वापरलं असलं, तरी ते दोन बाह्यवस्त्रांसाठी असावं) चार हिश्श्यांमध्ये फाडतात (पाहा- जॉन, प्रकरण 19, वेचा 23). यातील एक बहुथा तलिथ, किंवा ज्यू..."} {"inputs":"...दिलं होतं. दंगल, स्फोट, दहशतवादी हल्ला इत्यादी वेळी काय करावं, याचं नीट प्रशिक्षण दिलं होतं, तयारी करून घेतली होती.\" असंही इनामदार सांगतात.\n\n'विजय साळकरांशी खबऱ्यांवरून वाद?'\n\n26\/11 च्या मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या विजय साळसकरांशी प्रदीप शर्मा यांचा वाद होता, अशी बरीच चर्चा माध्यमांमधून झाली.\n\nकाही दिवसांपूर्वी प्रदीप शर्मा यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना याबाबत आपली बाजू मांडली होती.\n\nशर्मा म्हणतात, \"शहीद विजय साळसकर हे माझे जिवलग मित्र होते. 1983 मध्ये पोलीस प्रशिक्षणासाठी आम्ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"नालासोपाऱ्यात पाहायला मिळेल.\n\nप्रदीप शर्मा हे मुंबईतील अंधेरी भागात राहतात. मात्र, त्यांच्या मित्रमंडळींनं सुरू केलेल्या 'प्रदीप शर्मा फाऊंडेशन'च्या माध्यमातून नालासोपरा भागात छोटे-मोठे उपक्रम आधीपासूनच केले जात होते. त्यामुळं एका अर्थानं प्रदीप शर्मा यांनी नालासोपाऱ्यातून रिंगणात उतरण्याची तयारी केली होती.\n\nशिवसेनेच्या माध्यमातून ते आता बहुजन विकास आघाडीच्या क्षितिज ठाकूर यांना टक्कर देतील.\n\nप्रदीप शर्मा विरूद्ध क्षितिज ठाकूर : कुणाचं पारडं जड?\n\n\"प्रदीप शर्मा आता नालासोपाऱ्यातूनच का, असा प्रश्न सहाजिक आहे. मात्र, त्याचं कारण सरळ आहे की, नालासोपाऱ्यातील आमदार क्षितिज ठाकूर यांचे वडील हितेंद्र ठाकूर यांची लोकांमध्ये असलेली प्रतिमा पाहून प्रदीप शर्मांना शिवसेनेनं उतरवल्याचं दिसून येतं.\" असं वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दिक्षित सांगतात.\n\nकिंबहुना, स्वत: प्रदीप शर्मांनीही माध्यमांशी बोलताना आपण इथली गुन्हेगारी संपवण्यासाठी आल्याचं सांगितलं आहे.\n\nमात्र, वरिष्ठ पत्रकार सुहास बिऱ्हाडे म्हणतात, \"हितेंद्र ठाकूर यांना आव्हान द्यायचं असतं, तर ते वसईतून उभे राहणं अपेक्षित होतं. कारण हितेंद्र ठाकूर वसईतून उभे आहेत. नालासोपाऱ्यात त्यांचे पुत्र क्षितिज ठाकूर हे उभे आहेत. क्षितिज ठाकूर हे परदेशात शिकलेले असून, त्यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये. ही त्यांची जमेची बाजू आहे.\" \n\nप्रदीप शर्मा यांनी नालासोपारा मतदारसंघ निवडण्यामागचा अंदाज सांगताना बिऱ्हाडे म्हणतात, \"लोकसभा निवडणुकीत नालासोपारा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून समोर आला. कारण इथं भाजपला 25 हजार मतांची आघाडी मिळाली.\"\n\nतसेच, \"नालासोपऱ्यात परप्रांतीय मतं प्रभावी आहेत. त्यामुळं त्यांची भिस्त त्यांच्यावरच दिसून येते. प्रदीप शर्मांच्या प्रचारासाठी भोजपुरी गायक, अभिनेते यांना आणत आहेत. शिवाय, प्रदीप शर्मांची पोलीस म्हणून एक प्रतिमा आहे. लोकांना ग्लॅमरचं आकर्षण असतं. त्याचा फायदा प्रदीप शर्मांना फायदा होऊ शकतो,\" असं सुहास बिऱ्हाडे सांगतात.\n\n'शर्मांच्या आधीही अनेक पोलीस अधिकारी राजकारणात'\n\nगेल्या काही वर्षांमध्ये पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर किंवा स्वेच्छानिवृत्ती स्वीकारून राजकारणात येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढलीय. त्यामुळं आता हा पायंडाच पडत चाललाय का, अशीही चर्चा सुरू झालीय.\n\nयावर बोलताना वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित म्हणतात, \"पोलीस असताना एक प्रकारची..."} {"inputs":"...दिवस आम्ही दहा जण अज्ञातवासात होतो. \n\nगिर्यारोहक राजेश गाडगीळ\n\nहा अनुभव विलक्षण होता. वाटेत कुठली गावं नाहीत, इतर गिर्यारोहक नाहीत, जीवसृष्टीचा पत्ता नाही की मोबाईलला नेटवर्क नाही. हिमनद्या आणि उंचच उंच शिखरं या व्यतिरिक्त आमच्या साथीला केवळ आमचे आम्हीच. त्यामुळे काहीही झालं असतं तरी ते दहा जणांमध्येच निस्तरावं लागणार होतं.\n\n काराकोरममध्ये एकही झाड काय साधं झुडूपही नाही. टळटळीत उन होतं. पण आमच्या नशिबानं आम्हाला फार वाईट हवामानाचा सामना करावा लागला नाही. \n\nबावीस दिवस बाहेरच्या जगाशी कुठलाच संपर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"जे खिंड) आणि झामोरीयन ला हे दोन पास पहिल्यांदाच ओलांडले गेले. \n\nइ फुंगमा हिमनदी आणि साऊथ अर्गन हिमनदीचं जंक्शन\n\n6165 मीटर उंचीवरच्या 'नगा कांगरी' या शिखरावरही पहिल्यांदाच चढाई झाली. लडाखी भाषेत कांगरी म्हणजे बर्फाळ शिखर. इथल्या आजूबाजूच्या शिखर समूहातील ते पाचव्या क्रमांकाचं शिखर आहे त्यामुळे ते नगा कांगरी.\n\nआमच्या मोहिमेपूर्वी या खिंडी आणि शिखराची कुणाला माहितीच नव्हती. पण आम्ही ते पास ओलांडल्यामुळे आता त्याच्या खिंडी झाल्या आहेत. खिंड आणि शिखरांना नवीन नावं द्यायचे काही निकष आहेत. \n\nआम्ही ते सर्व निकष विचारात घेऊन 'अर्गन ला', 'झामोरीयन ला' आणि 'नगा कांगरी' ही नावं दिलेली आहेत. \n\nसाउथ आर्गन\n\nया नवीन खिंडी, शिखराचं नाव आणि मोहिमेतील प्रत्येक गोष्टीचा सविस्तर अहवाल आम्ही लष्कर, इंडियन माऊंटेनियरिंग फाऊंडेशन (आयएमएफ), संरक्षण मंत्रालय, सर्वे ऑफ इंडिया, जगभरातील गिर्यारोहणाची जर्नल्स, अल्पाईन क्लब या महत्त्वाच्या संस्थाकडे पाठवला आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा या भागाचा नकाशा नव्याने तयार केला जाईल तेव्हा आम्ही दिलेली नावं अधिकृतपणे नमूद करण्यात येतील. \n\nहिमालयन क्लबच्या संकेतस्थळावरही ही माहिती सर्वांसाठी उपलब्ध असेल. \n\nअनिश्चितता कायम\n\nआतापर्यंत हा भाग अस्पर्शीत होता. त्यामुळे स्वयंपूर्ण बनून काम करायचं होतं. आम्हाला सकाळी हे माहीत नसायचं की आम्ही संध्याकाळी पोहोचणार आहोत. मोहिमेच्या शेवटपर्यंत ही अनिश्चितता कायम होती. बर्फाचा डोंगर किंवा एखादा पास समोर आला तर तो संध्याकाळच्या वेळेस क्रॉस करणं शक्य नव्हतं. मग त्याच्या पायथ्यालाच राहावं लागत असे. मग सकाळी लवकर उठून ते क्रॉस करणं आणि त्या दिवसाचं ठरवलेलं ठराविक अंतरही कापावं लागत असे. \n\nसाउथ आर्गन हिमनदीवरचा परिसर\n\nमोहिमेच्या सुरूवातीलाच उंचावरील एका कॅम्पकडे कूच करताना आमचा सहकारी दिव्येशचा पाय एका हलणाऱ्या दगडावरून सरकल्याने त्याच्या डाव्या डोळ्याला इजा झाली. डोळ्याच्या बाजूने रक्त साकळलं. त्यामुळे ताबडतोब त्याला लडाखमधील रोंगदो गावी माघारी न्यावं लागलं. सुदैवाने ती जखम आठवडाभरातच बरी झाली आणि दिव्येश पुन्हा आमच्यात सामील झाला. \n\nअर्गन आइस फॉल\n\nनुसताच बर्फ असतो तेव्हा त्यातून चालणं सोप्प असतं पण खडकाळ जमीन असेल तर त्यातून रस्ता काढत जाणं खूप आव्हानात्मक असतं. त्याचा आम्हाला अनेकदा प्रत्यय आला. पुन्हा एकदा सहकारी दिव्येशचाच पाय हिमनदीच्या मोठ्या भेगेत गेला. पण..."} {"inputs":"...दिवासी समाजाचे प्रतिनिधी म्हणून ओळख त्यांना भावणारी नाही.\n\nभारतात मात्र राष्ट्रवादाची अस्मिता तरुणांसाठी कळीचा मुद्दा आहे. त्यांचं वर्तनही त्यानुसारच होतं किंवा बदलतं. आधीच्या पिढ्यांच्या तुलनेत त्यांची राष्ट्रवादी विचारांची ओढ अधिक आहे. \n\nशब्दांपेक्षा चिन्हं, चित्रं प्रभावी \n\nमोठ्या प्रमाणावर शेअर झालेल्या फेक न्यूज, लिखित मजकुरापेक्षा चित्र तसंच मीम्स स्वरूपात आहेत असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. सोशल मीडियावरच्या विविध प्लॅटफॉर्म्सचं सखोल स्वरूपही या संशोधनाद्वारे उलगडून दाखवण्यात आलं आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीसी वर्ल्ड न्यूज आणि बीबीसी डॉट कॉम ही बीबीसीची व्यावसायिक व्यासपीठं असून ती बीबीसी ग्लोबल न्यूजच्या मालकीची आहेत. \n\nबीबीसी वर्ल्ड न्यूज टेलिव्हिजन हे दोनशे देश तसंच प्रदेशांमध्ये उपलब्ध असून, 454 दशलक्ष घरं आणि 3 दशलक्ष हॉटेल रुम्समध्ये उपलब्ध आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दिसलं.\n\nमोबदला मिळवण्यासाठी आळशी व्यक्तींचा गट फार मेहनत घेणार नाही, अशी शक्यता होती आणि त्यात काही आश्चर्य वाटण्यासारखंही नव्हतं. मात्र, जेव्हा या आळशी व्यक्तींचा मेंदू स्कॅन करण्यात आला. तेव्हा संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला.\n\nप्राध्यापक हुसैन म्हणाले, \"निरुत्साही व्यक्तींचे मेंदू उत्साही व्यक्तींच्या मेंदूंपेक्षा वेगळे होते. हे वेगळेपण मेंदूच्या रचनेत नव्हतं. तर निर्णय घेत असताना त्यांच्या मेंदूतल्या हालचालीत बराच फरक आढळला.\"\n\nते पुढे सांगतात, \"आश्चर्य म्हणजे त्या परिस्थितीत निरुत्साही लोका... उर्वरित लेख लिहा:","targets":"तं. त्या म्हणतात, \"आळशीपणा चांगला नाही, असंच समाजाचं मत आहे. आम्ही लहान होतो तेव्हा आम्हालाही अंथरूणात पडून राहण्याची परवानगी नसायची. कारण, ते वाईट समजलं जायचं. आमचे आई-वडील आम्हाला सकाळी लवकर उठवायचे. अगदी सुट्ट्यांच्या दिवशीसुद्धा. कारण आम्हाला उठून आमची कामं आटपायची असायची.\"\n\n'आळशीपणा हा गुन्हा'\n\nकेंब्रिज विद्यापीठात तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी) विषयाचे प्राध्यापक आणि या विषयावर संशोधन करणारे प्राध्यापक अॅनास्टेजिया बर्ज यादेखील मान्य करतात की जुन्या काळात हा दृष्टिकोन इतका पक्का होता की आळशीपणासाठी कठोर शिक्षा केली जाते.\n\n\"सोव्हिएत युनियनमध्ये आळशीपणासाठी कठोर शिक्षा असायची. आळशीपणा सामाजिक कीड आहे, असं त्याकाळी मानलं जायचं.\"\n\n\"कवी जोसेफ ब्रॉड्स्की, ज्यांना पुढे नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी सोव्हिएत युनियन सोडल्यावर त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला होता आणि तुम्ही काय करता?, तुमचं काम काय? तुमचा व्यवसाय काय? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले होते.\"\n\n\"ते म्हणाले, 'मी कवी आहे.' मात्र, हे न्यायाधीशांच्या आकलनाच्या पलीकडचं होतं. परिणामी ब्रॉड्सकी यांना सक्तमजुरीची शिक्षा सुनावत हद्दपार करण्यात आलं. यानंतर त्यांची रवानगी अशा ठिकाणी झाली जिथे ते थोडीफार कविता करू शकायचे.\"\n\nआळशीपणा म्हणजे मानसिक आरोग्याची काळजी?\n\nमात्र, लोकांचा हाच दृष्टिकोन आउटडेटेड आणि मानसिक आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं ल्युसी यांना वाटतं.\n\nत्या म्हणतात, \"सर्वांपासून काही काळ दूर राहणं, डिसकनेक्ट होणं आणि थोडा शांत वेळ, हा तुमचा मेंदू आणि शरीर स्वीच ऑफ करण्याच्या कामी मोलाची कामगिरी बजावतो. म्हणजेच थोडीतरी वामकुक्षी घ्यावी किंवा थोडावेळ तरी अंथरुणात लोळत पडावं.\"\n\n\"आपली पिढी प्रत्यक्षात स्व-देखभालीचे हे क्षण टिपते आणि आपल्या मानसिक आरोग्याची काळजी घेते. काही लोक याला 'थोडावेळ आळशी' होणं म्हणू शकतील.\"\n\nहल्ली कठोर परिश्रम करूनही त्याचा हवा तेवढा मोबदला मिळत नाही, असं लुसी यांना वाटतं.\n\nत्या म्हणतात, \"60 वर्षं काम करूनही आपलं कर्ज फिटत नाही.\"\n\nत्यामुळे आपण 'आळशी' असण्याचं लुसी यांना अजिबात वाईट वाटत नाही. इतकंच नाही तर इतरांनीही आळशीपणाचे फायदे जाणून घ्यावे, यासाठी त्या प्रयत्न करतात.\n\nत्या म्हणतात, \"आपण कोणत्या प्रकारची जीवनशैली टिकवून ठेवू शकतो आणि आयुष्यभर कोणती जीवशैली टिकवून ठेवण्याची आपली क्षमता आहे, याकडे आजच्या पीढीचा कल आहे. स्वतःचं शरीर..."} {"inputs":"...दी कार्यकर्त्याला सामील केल्याने फायनान्शिय टाईम्सच्या एका पत्रकाराला हाँगकाँगमध्ये येण्यापासून रोखण्यात आलं होतं. \n\nलोकशाहीच्या दृष्टीकोनातून करण्यात येणारे बदल हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. \n\nहाँगकाँगचा प्रमुख असणाऱ्या 'चीफ एक्झिक्युटिव्ह'ची निवड सध्या १२०० सदस्यांच्या इलेक्शन कमिटीद्वारे करण्यात येते. या कमिटीमधले बहुतेक सदस्य हे बीजिंगधार्जिणे असून पात्र मतदारांच्या फक्त ६% मतदार या कमिटीची निवड करतात. \n\nहाँगकाँगमधले कायदे तयार करणाऱ्या लेजिस्लेटिव्ह काऊन्सिलच्या सर्व ७० सदस्यांची निवड ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नच आपण चीनी असल्याचं हाँगकाँगच्या लोकांना वाटत नाही. \n\nगेल्या काही वर्षांमध्ये हाँगकाँगमधल्या लोकांमधली चीन विरोधी भावना वाढली. चीनी पर्यटक करत असलेलं नियमांचं उल्लंघन किंवा त्यांच्यामुळे महागणाऱ्या वस्तू याविषयी लोक नाराजी व्यक्त करू लागले. \n\nकाही तरूण आंदोलकांनी तर चीनपासून हाँगकाँग स्वतंत्र करण्याविषयी बोलून दाखवल्याने चीन सरकार सजग झालंय. \n\nप्रत्यार्पण विधेयक जर मंजूर झालं तर हाँगकाँग आणखीन चीनच्या नियंत्रणाखाली येईल, असं निदर्शकांना वाटतंय. \n\n\"जर हे विधेयक मंजूर झालं तर मग हाँगकाँगही चीनमधल्याच इतर कोणत्यातरी शहरासारखं होईल,\" १८ वर्षांचा निदर्शक माईकने बीबीसीला सांगितलं. \n\nहाँगकाँगमधली निदर्शनं\n\nडिसेंबर २०१४मध्ये पोलिसांनी प्रजासत्ताकासाठी निदर्शनं करण्यात येणाऱ्या एका ठिकाणावर नियंत्रण मिळवल्यावर निदर्शकांनी जयघोष केला, 'वी विल बी बॅक' - आम्ही परत येऊ.\n\nआणि हे निदर्शक परतले, यात आश्चर्य वाटायला नको. हाँगकाँगला निदर्शनांची मोठी परंपरा आहे. \n\n१९६६मध्ये स्टार फेरी कंपनीने भाडेवाढ केल्यानंतर निदर्शनं करण्यात आली होती. या निदर्शनांना नंतर दंगलींचं वळण लागलं. कर्फ्यू लावण्यात आला आणि रस्त्यांवर हजारो सैनिक उतरवावे लागले होते. \n\nइथं १९९७पासून आंदोलनं होत आहे. पण आता होणाऱ्या आंदोलनांपैकी मोठी आंदोलनं ही राजकीय स्वरूपाची असतात आणि म्हणूनच आंदोलक आणि चीनच्या मुख्यभूमीची धोरणं यांच्यात वाद होतो.\n\nहाँगकाँगला काही प्रमाणात स्वायत्तता असली तरी त्यांना निवडणुकीबाबत फारसं स्वातंत्र्य नाही. म्हणून मग आपलं म्हणणं मांडण्यासाठी लोकांकडे आंदोलनांसारखे मोजके पर्याय उपलब्ध आहेत. \n\n२००३मध्ये मोठी निदर्शनं झाली होती. तब्बल ५ लाख लोक रस्त्यांवर उतरले आणि त्यानंतर वादग्रस्त सुरक्षा विधेयक रद्द करण्यात आलं होतं. मताधिकारासाठी होणारी वार्षिक निदर्शनं किंवा तियानानमेन चौकातल्या कारवाईच्या स्मरणार्थ होणारी निदर्शनं ही हाँगकाँगमध्ये दरवर्षी होतात. \n\nस्वतःचा नेता निवडण्याचा अधिकार मिळावा यासाठी २०१४मध्ये अनेक आठवड्यांपर्यंत अशी निदर्शनं झाली. पण ही 'अम्ब्रेला मूव्हमेंट' विरली आणि बीजिंगच्या धोरणांमध्ये काहीही फरक पडला नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...दी वाढू लागतात. मोठी जहाजं खोल समुद्रात नांगर टाकून उभी असतात. पुजारा खेळायला आली की नांगर मोड ऑन होतो. दुसऱ्या एंडचा प्लेयर कितीही आक्रमकपणे खेळत असला तरी पुजारा आपल्या तत्वाशी प्रामाणिक राहतो. \n\nपुजाराने ऑस्ट्रेलिया दौरा गाजवला\n\nबॉलवर नजर बसली, खेळपट्टीचा नूर कळला आणि बॉलर्स दमू लागले की पुजाराचं काम सुरू होतं. बॅकफूट-फ्रंटफूट यापैकी कधी कुठे जायचं हे एव्हाना पक्कं झालेलं असतं. एकेरी-दुहेरी धावांची वारंवारता वाढते. खणखणीत कव्हर ड्राइव्ह गवताला झिणझिण्या आणतो. बॅटला हलकेच वळवत चेंडू थर्डमन बाउं... उर्वरित लेख लिहा:","targets":". सरतेशेवटी पुजाराच्या नावावर शतक असतं. शतकानंतर सेलिब्रेशनही एखाद्या सत्संगाप्रमाणे असतं. हेल्मेट काढून प्रेक्षकांना अभिवादन- एवढंच. हेल्मेट डोक्यावर चढवून पुजारा पुन्हा कामाला लागतो.\n\nसकाळी हवेत किंचित गारवा असतो, दुपारी उन्हं डोक्यावर येतात आणि दिवसअखेरीला सूर्य कललेला असतो. खेळपट्टीवर राहूनच पुजाराचे सगळे ऋतू पाहून होतात. तो विकेट फेकत नाही, बॉलरला त्याची विकेट कमवावी लागते. मात्र ते होईपर्यंत इतिहास घडलेला असतो.\n\nऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्यापूर्वी सगळी चर्चा विराट कोहलीभोवती केंद्रित होती. भारतीय संघ ऑस्ट्रेलियातल्या पहिल्यावहिल्या मालिका विजयाच्या उंबरठ्यावर असताना सगळ्या बातम्या आणि चर्चेचा केंद्रबिंदू चेतेश्वर पुजारा आहे. आयुष्यात झटपट काहीच नाही, शॉर्टकट कामी येत नाही, अथक परिश्रम करावे लागतात या उक्तीचा प्रत्यय घडवत पुजाराने एकहाती मालिकेचं पारडं भारताच्या बाजूने झुकवलं.\n\nपुजारा फटका मारताना\n\nIPLमध्ये संघांनी नाकारलं म्हणून ट्वुटरवर पुजाराने नाराजी व्यक्त केली नाही. रणजी स्पर्धांमध्ये, इंग्लंडमध्ये यॉर्कशायरसाठी खेळत पुजारा धावांची भूक भागवत असतो.\n\nया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने 1,868 मिनिटं फलंदाजी करताना 1,258 चेंडू खेळून काढले. तीन शतकं, एका अर्धशतकासह पुजाराने चार कसोटींमध्ये मिळून 521 धावा केल्या. याच दमदार प्रदर्शनासाठी पुजाराची मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.\n\nऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निमित्ताने 19 भारतीय खेळाडू डाऊन अंडर आहेत. IPLचं कंत्राट नावावर नसलेला पुजारा संघातला एकमेव खेळाडू आहे. गेली अनेक वर्षं अनसोल्डची पाटी बघणारा पुजारा आता मोस्ट सेलेबल प्रॉपर्टी झाला आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दींची कोंडी करताना राहुल यांनी हा मुद्दा भ्रष्टाचार, गुप्ततेच्या कराराचा भंग आणि फसवणुकीचा असल्याचा आरोप केला आहे. \n\n'..राजनाथना हेसुद्धा विचारा'\n\nकाल मुरादाबादमध्ये बोलताना राजनाथ यांनी 'चौकीदार प्युअर आहे आणि प्रत्येक अडचण आणि समस्येवरचा उपाय आहे.' असं वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना राहुल गांधी यांनी राजनाथ यांना थेट आव्हान दिलंय. जर मोदी स्वच्छ असतील तर रफाल कराराची माहिती तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि संरक्षण सचिवांआधी अनिल अंबानींना कशी मिळाली? याचं उत्तर द्यावं असं राहुल यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे.\n\nत्यावेळी दोन्ही देशांनी संयुक्तरित्या काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात असं म्हटलं होतं की 'UPA सरकारच्या काळात ठरवण्यात आलेल्या अटी आणि मानकांची पूर्तता झाल्यावर तसेच चाचणीत विमानं उत्तीर्ण झाल्यावर या विमानांची खरेदी होईल.' यानंतर अंदाजे वर्षभरानंतर सप्टेंबर 2016मध्ये करार करण्यात आला आणि त्यानुसार 59,000 कोटी रुपयांमध्ये 36 विमानं घेण्याचं ठरलं.\n\nकाँग्रेसचं म्हणणं आहे की जेव्हा काँग्रेसनं राफेल कराराच्या अटी ठेवल्या होत्या तेव्हा एका विमानाची किंमत 526 कोटी रुपये ठरवण्यात आली होती. भाजप सरकारच्या काळात हीच किंमत एका विमानाला 1570 कोटी रुपये ठरवण्यात आली. जर विमानं कमी किमतीला मिळत होती तर त्यासाठी तिप्पट किंमत का दिली जात आहे असा प्रश्न काँग्रेस विचारत आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दुटप्पीपणा दिसेल,\" असा इशाराही त्यांनी दिला.\n\nमुख्यमंत्र्यांनी अहंकार बाजूला ठेवून समोर येणं अपेक्षित होतं- सुप्रिया सुळे \n\n\"आरे कॉलनीतील वृक्षतोडीबाबत सरकार अहंकारी भूमिका घेत आहे.एकीकडे वातावरण बदलाच्या गप्पा मारायच्या व दुसरीकडे रात्रीच्या अंधारात गुपचूप वृक्षतोड करायची हे योग्य नाही. अहंकार बाजूला ठेवून मुंबईचं हे फुफ्फुस वाचविण्यासाठी तुम्ही पुढे येणं अपेक्षित होतं,\" असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. \n\nदुपारी 1 वाजता - आरेवर वेगळी पत्रकार परिषद घेणार: उद्धव ठाकरे \n\nनिवडणुकीच्या तोंडवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"सून सुरू आहे, मी गेल्या वर्षीच त्यात सहभागी झालो. आम्ही आमचं सर्वस्व यासाठी दिलं आहे. आमचा वेळ दिला आहे. ती झाडं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत. ते म्हणतात की हे जंगल नाही, उद्या ते सांगतील तुम्ही माणसं नाहीत आणि तुम्हाला ऑक्सिजनची गरज नाही! म्हणून आम्ही आमच्या घरातून बाहेर पडलो आणि तिथे गेलो.\n\nआम्हाला चिंता वाटते आहे या शहराची आणि आमच्या मुलाबाळांच्या भविष्याची. गेले सात आठवडे आम्ही शांतपणे निदर्शनं करत होतो. सगळं व्यवस्थित चालू होतं. आम्ही कायद्याचं पालन करत होतो आणि न्यायालयात लढा सुरू होता.\n\n- सुशांत बाली, 'सेव्ह आरे' मोहिमेत सहभागी झालेला नागरीक\n\nशनिवारी सकाळी 8 वाजता - \n\nसामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांनी मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक यांना सवाल विचारला आहे की आरे कॉलनीच्या जंगलात राहाणाऱ्या आदिवासींना त्या उपरे कसं म्हणू शकतात? \n\n\"इथल्या 27 पाड्यांमध्ये राहाणारे आदिवासी, आरे कॉलनी मुंबईचा भाग बनण्याआधीपासून राहात आहेत,\" त्यांनी लिहिलं. \n\nदरम्यान, शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हे कार्टून ट्वीट केलं आहे.\n\nसंजय राऊत यांनी ट्वीट केलेले कार्टून.\n\nरात्री 12 वाजता -\n\nया परिसरात राहाणारे आदिवासी कार्यकर्ते प्रकाश भोईर यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"रात्री नऊ साडेनऊच्या सुमारास प्रशासनाचे लोक आले. त्यांनी कारशेडच्या जागेवर झाडं तोडण्यास सुरुवात झाली होती. लोक घोषणा देत होते. मोठा पोलीस बंदोबस्त होता, पण कोणी अधिकारी दिसले नाहीत. फक्त तोडणी करणारे कामगार दिसले.\"\n\n\"आमच्यापैकी काहीजण आणि कार्यकर्ते आत शिरण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना आत येऊ दिलं. आम्हीपण आत जाऊन बघून आलो. पण नंतर काहीजणांना ताब्यात घेतलं. आतमध्ये दोनशेपेक्षा जास्त झाडे तोडली आहेत. कोर्टानं आज निर्णय दिला आणि तुम्ही लगेच झाडे तोडतात हे बरोबर नाही, बाकीच्या प्रक्रिया अजून पूर्ण करायच्या आह्त. झाडे तोडणं चुकीचंच आहे,\" असंही ते म्हणाले. \n\nरात्री 11.25 वाजता - \n\nयावर मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी ट्वीट करून उत्तर दिलं आहे. त्यांनी लिहिलं, \"कोर्टाच्या परवानगीनंतर झाडं तोडण्यासाठी 15 दिवसांची नोटीस द्यावी लागते, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे. याला काहीही कायदेशीर आधार नाही. वनप्राधिकरणाने वृक्षतोडीची परवानगी 13 सप्टेंबरला दिली होती. 28 सप्टेंबरला 15 दिवसांची मुदत पूर्ण झाली, पण हायकोर्टाचा..."} {"inputs":"...दुष्काळ अशा दुहेरी संकटांनी महाराष्ट्राला तडाखा दिला. शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहेच आणि त्यात भर म्हणजे आर्थिक मंदीमुळे संकट गहिरं झालं आहे. अशा परिस्थितीत अमित शाह आणि भाजप 370 आणि काश्मीर हा इथल्या निवडणूक प्रचाराचा मुद्दा का करत आहेत? भाजपच्या स्थानिक नेत्यांनी दिलेला फीडबॅक. \n\nपहिला मुद्दा म्हणजे देशाची आणि राज्याचीही अर्थव्यवस्था डळमळीत स्थितीत आहे. परिस्थिती सुधारेल अशी शक्यता नजीकच्या भविष्यात नाही. यावर उपाय म्हणजे या विषयांना बगल देत वातावरण निवळू देणं. \n\nउद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, नरें... उर्वरित लेख लिहा:","targets":"देत आहेत. त्यांचा निवडणूक प्रचार स्थानिक मुद्यांवर बेतला आहे. प्रचारामध्ये काँग्रेस चित्रातही नाही.\n\nआर्थिक मंदी, बँकांवरील संकट, शेतीचे प्रश्न हे महत्त्वाचे मुद्दे कमकुवत होताना दिसत आहेत, कारण विरोधी पक्ष भाजपच्या प्रचाराला प्रत्युत्तर देऊ शकलेला नाही. विरोधी पक्ष, ज्यामध्ये राजू शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश आहे, त्यांना शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या मुद्द्याला हात घालता आलेला नाही. साखर उद्योगाला लागलेली घरघर त्यांचा मुद्दा होऊ शकलेला नाही. पाण्याची अभूतपूर्व टंचाई रोखण्यासाठी चार वर्षं सुरू असलेल्या जलयुक्त शिवाराची नेमकी भूमिका काय? यावर विरोधी पक्ष आवाज उठवू शकलेलं नाही. \n\nविरोधी पक्षांकडे लोकांच्या दृष्टीने मुद्द्यांची कमतरता नाहीये. \n\nकोल्हापूर सांगलीत पुरामुळे प्रचंड नुकसान झालं.\n\nकोयनेचं खोरं असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात पावसाने ऑगस्ट महिन्यात धुमाकूळ घातला. पुराने उसाची शेती उद्ध्वस्त झाली, डेअरी प्लांटचं नुकसान झालं, गवत आणि चाऱ्याची समस्या निर्माण झाली, फळबागांना फटका बसला आणि मालमत्तेचं अपरंपार नुकसान झालं. या संकटातून सावरण्यासाठी किमान दोन वर्षं लागतील, असं चित्र आहे. मराठवाड्यात दुष्काळ आणि पाण्याच्या संकटाने हजारो लोकांचं आयुष्य प्रभावित झालं आहे. \n\nआत्महत्या सत्र सुरूच\n\nविदर्भ, मराठवाडा आणि उत्तर, मध्य तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पर्जन्यछायेच्या भागात कर्जमाफी योजना ढिसाळ पद्धतीने अमलात आणल्याचं चित्र आहे. या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीतून 19,000 कोटी एवढी प्रचंड रक्कम खर्च झाली आहे, मात्र बळीराजाला त्यामुळे दिलासा मिळालाय, असं काही चित्र नाही.\n\nशेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत आहे. शेतकऱ्यांचा असंतोष हाताळण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या टास्क फोर्सचे चेअरमन किशोर तिवारी यांनी चिडून पदाचा राजीनामा दिला. त्यांनी निषेधाचा झेंडा उगारला आहे. शेतकऱ्यांनी या सरकारकडून फारशा अपेक्षा ठेवू नयेत, असं त्यांना वाटतं. \n\nशेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली का?\n\nपुणे-मुंबई-पिंपरी चिंचवड, नाशिक पट्ट्यात मंदीचा जबरदस्त फटका बसत आहे. त्यामुळे शेकडो जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. नवीन उद्योग राज्यात आणू, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. मात्र ते काहीच प्रत्यक्षात घडलं नाही. ते सगळे प्रकल्प आता बासनात गुंडाळल्यागत आहे. \n\nसमृद्धी महामार्ग,..."} {"inputs":"...देण्यासाठी वडील असणं आवश्यक नाही. पंतप्रधान म्हणूनही ते न्याय देऊ शकत होते. अनके महिलांनी म्हटलंय की, ऑस्ट्रेलियाला वडिलांची नव्हे, एका पंतप्रधानांची आवश्यकता आहे.\n\nपंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यावर टीका होतेय, कारण हे प्रकरण त्यांनी गांभीर्याने घेतलं नसल्याचं म्हटलं जातंय. मॉरिसन आणि त्यांच्या मंत्र्यांवर हेही आरोप लावले जात आहेत की, ते लोकांच्या प्रश्नांपासून पळ काढत आहेत. \n\nत्यांना विचारलं जातंय की, या सर्व प्रकरणाची सरकारमध्ये कुणाला माहिती होती का आणि कधी माहित पडलं? जर माहित होतं तर न्याय द... उर्वरित लेख लिहा:","targets":"्तसंस्थेला मिळालेल्या एका पत्राचा उल्लेख केला.\n\nआरोप असा आहे की, एक व्यक्ती, जी आता कॅबिनेट मंत्री आहे, तिने 1988 साली 16 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी त्या मंत्री आणि कथित पीडितेची ओळख सार्वजनिक केली नाहीय.\n\nत्या महिलेने गेल्यावर्षी वयाच्या 49 व्या वर्षी आत्महत्या केली. गेल्या वर्षीच्या सुरुवातीला त्या महिलेने न्यू साऊत वेल्स पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. मात्र, तिच्या मृत्यूनंतर चौकशी थांबवण्यात आली.\n\nगेल्या आठवड्यात त्या महिलेच्या मित्रांनी पंतप्रधान मॉरिसन आणि इतर खासदारांना पत्र लिहून संपूर्ण प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. मॉरिसन यांनी ही मागणी नाकारली होती आणि म्हटलं होतं की, हे प्रकरण पोलिसांकडे आहे. मॉरिसन यांनी सोमवारी पत्रकारांनी म्हटलं की, ज्या व्यक्तीवर आरोप आहे, त्याने ते स्पष्टपणे फेटाळले आहेत.\n\nज्यांनी पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे, त्यांचं म्हणणं आहे की, कथित पीडित महिला मृत्युमुखी पडली आहे. अशावेळी पोलिस चौकशी पुढे सुरू ठेवणं फारच कठीण दिसतंय. कारण अशा प्रकरणात तक्रारदाराशी चौकशीदरम्यान बोललं जातं.\n\nदुसरीकडे, रविवारी एका विद्यमान सरकारच्या एका खासदाराने लेबर पार्टीच्या खासदाराविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. \n\nसर्वसामान्य जनतेचा दबाव\n\nगेल्या 15 दिवसात ऑस्ट्रेलियातील राजकीय संस्कृती आणि लैंगिक भेदभाव यावरून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. \n\nगेल्या आठवड्यात मॉरिसन यांनीही हे मान्य केलं होतं की, व्यवस्थेत कमकुवत गोष्टी आहे आणि कामाच्या ठिकाणाला सुधारण्याची आवश्यकता आहे. मात्र, लोकांचा दबाव आहे की, काहीतरी ठोस काम करावं. \n\nटीकाकारांचं म्हणणं आहे की, एका कॅबिनेट मंत्र्यांवर गंभीर आरोप आहे, तर त्याची योग्य चौकशी झाली पाहिजे. मात्र, सरकारने या मागण्या फेटाळल्या आहेत.\n\nदुसरीकडे, ब्रिटनी हिगिन्स यांचं म्हणणं आहे की, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यांना वाटतं की, व्यवस्थेत सुधारणा व्हावी, जेणेकरून संसदेत अशा प्रकरणांना नीट हाताळलं जाऊ शकेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...देश उच्च न्यायालयाने दोषीला फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, ही \"दुर्मिळातील दुर्मिळ' घटना नसल्याचं म्हणत न्या. बोबडे यांनी ही फाशीची शिक्षा कमी करत दोषीला जन्मठेप सुनावली होती. \n\nव्यक्तिगत गोपनीयतेच्या अधिकारावर शिक्कामोर्तब करणाऱ्या 9 सदस्यीय घटनापीठाचे ते सदस्य होते. के. एस. पुट्टस्वामी विरुद्ध भारतीय संघराज्याच्या या खटल्याच्या निकालात न्या. बोबडे यांनी वेगळं मत व्यक्त करत व्यक्तिगत गोपनीयता हा मूलभूत अधिकार असल्याचं म्हटलं होतं. आधार सक्तीमुळे व्यक्तिगत गोपनीयतेचा भंग होत असल्याचं निरीक्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. \n\nआधारला पॅनकार्डशी जोडण्याच्या सक्तीवर आंशिक स्टे आणणारा निकाल सुनावणाऱ्या द्विसदस्यीय खंडपीठाचे ते सदस्य होते. \n\nकेरळ उच्च न्यायालयात असताना त्यांच्या खंडपीठाने सुनावलेल्या निकालात माहिती अधिकाराच्या कुठल्याही प्रकरणात पोलिसांना FIR कॉपी पुरवणं बंधनकराक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nन्या. अब्दुल नझीर\n\nन्या. अब्दुल नझीर यांना फेब्रुवारी 2017मध्ये कर्नाटक उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. जानेवारी 2023 मध्ये ते निवृत्त होतील. सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती होण्याआधी ते देशातल्या कुठल्याच उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश नव्हते. मूळचे मंगळुरूचे असलेले न्या. अब्दुल नझीर यांनी जवळपास 20 वर्षं कर्नाटक उच्च न्यायालयात सेवा बजावली. 2003 साली त्यांची कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली. \n\nअयोध्या वादासंबंधीचा खटला सर्वोच्च न्यायालयात तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुरू असताना न्या. अब्दुल नझीर हेदेखील या खंडपीठाचे सदस्य होते. त्यांनीच हा खटला आणखी मोठ्या खंडपीठासमोर चालवण्यात यावा, अशी शिफारस केली होती. \n\nतिहेरी तलाक घटनात्मकदृष्ट्या वैध आहे की नाही, यासंबंधीच्या खटला ज्या खंडपीठासमोर सुरू होता त्या खंडपीठाचे न्या. नझीर हेदेखील सदस्य होते. तेहरी तलाक रद्द करण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालय नाही तर केंद्र सरकारला असल्याचं म्हणत केंद्र सरकारने यासंबंधीचा कायदा करावा, असा आदेश या खंडपीठाने दिला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...देश सोडून इतर कोणत्याही राज्यात दलितांचा स्वतःचा प्रभावी पक्ष नाही. महाराष्ट्रात नेहेमीच रिपब्लिकन पक्ष हा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे; पण त्यात भावनिकता जास्त आणि राजकीय परिणाम कमी अशीच स्थिती आहे. \n\nकोणत्याही रिपब्लिकन गटाला सत्तरच्या दशकानंतर कधी दीड-दोन टक्क्यांच्या पेक्षा जास्त मते मिळालेली दिसणार नाहीत. याचा अर्थ, सगळे तर सोडाच, पण बहुसंख्य दलित देखील रिपब्लिकन पक्षांना मते देत नाहीत, असे म्हणावे लागेल. \n\nरिपब्लिकन पक्ष एका जातीचा?\n\nया राजकीय अपयशाचं खापर केवळ फाटाफुटीवर फोडता येणार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला अवघड आहे. \n\nबहुजन की सर्वजन?\n\nअर्थात, खरा मुद्दा आहे तो सामाजिक आघाड्यांचा. नेमक्या कोणत्या सामाजिक शक्तींशी हातमिळवणी करावी याची कोणतीच व्यूहरचना कोणाही दलित गटाकडे असलेली दिसत नाही. एकीकडे इतर सर्व समाजघटकांच्या विरोधात उभं राहण्याची जिद्द आणि दुसरीकडे सामाजिक आघाड्या करण्याची दूरदृष्टी यात दलित चळवळ हेलकावत राहते. \n\nदलित-बहुजन ते सर्वजन अशा विविध सामाजिक आघाड्यांची चर्चा झालेली आहे खरी, पण सांस्कृतिक आणि \/ किंवा आर्थिक मुद्द्यांवर नेमके कोणते समूह दलितांच्या बरोबर येतील किंवा कोणाचे हितसंबंध हे दलितांच्या हिताच्या थेट विरोधातील नसतील हे ठरवण्यात नेहेमीच अडचणी आल्या आहेत. या प्रश्नातल्या व्यावहारिक अडचणी दिसत असूनही, स्वतः बाबासाहेब आंबेडकर व्यापक परिप्रेक्ष्यात विचार करीत. म्हणूनच त्यांनी ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही यांचा एकत्रित उल्लेख केलेला दिसतो. \n\nपण भूमिहीनांचे लढे किंवा गायरानासाठीच्या चळवळी असे अपवाद सोडले तर दलित चळवळ म्हणजे दलित जातींच्या प्रश्नापुरती चळवळ असे समीकरण बनले. शेतमजूर, शहरी असंघटित यांचे प्रश्न, गरिबांच्या आरोग्याचे प्रश्न, सामन्यांच्या शिक्षणाचे प्रश्न, असे विषय इतर 'स्पेशालिस्ट' लोकांकडे जणू सोपवण्यात आले. त्यामुळे सामाजिक आघाड्या तयार होण्याची प्रक्रिया सुरू देखील होऊ शकली नाही. \n\nकनिष्ठ ओबीसी समूहांबरोबर जातिव्यवस्थेच्या विरोधात आणि नव-भांडवलशाहीच्या विरोधात आपण एकत्र यायला पाहिजे, असं खास करून वाटणारं दलित नेतृत्व नेहेमीच विरळा राहिलं आहे. \n\nदुसरीकडे, आजच्या भारतीय समाजातील सर्वांत चेपलेला आणि सर्वात बाजूला पडलेला जो समूह, तो म्हणजे मध्य आणि पश्चिम भारतातले आदिवासी, त्यांच्याशी सामाजिक युती करण्यात दलित चळवळीने कधी खास स्वारस्य दाखवलेलं नाही. या दोन्ही मर्यादांचं कारण दुहेरी आहे. \n\nएक तर आपल्या स्वनिर्मित प्रतीकांचा आणि पर्यायी सांस्कृतिक नवरचनेचा रास्त अभिमान असणार्‍या दलित चळवळीने ती सांस्कृतिक नवरचना ही सामाजिक आघाडीची पूर्वअट मानली. त्यामुळे व्यापक सामाजिक आघाडी करण्यात साहजिकच अडचणी निर्माण झाल्या. \n\nचौकट मोडण्यासाठी चौकटीत अडकले!\n\nदुसरं म्हणजे, अस्पृश्यतेच्या इतिहासामुळे आणि वर्तमानामुळे देखील दलित चळवळीच्या मागण्या आणि आंदोलनं यांचं स्वरूप कसं असेल यावर काही अपरिहार्य बंधनं आणली. त्या मागण्या आणि आंदोलने यांच्यात इतर घटक 'स्वतःच्या' मागण्या म्हणून सहभागी होऊ शकले..."} {"inputs":"...देशांमध्ये प्रचलित असलेला हा प्रकार भारतात फारसा वारपला जात नाही. सॅनिटरी नॅपकिन्ससारखाच काहीसा हा प्रकार. पण पॅडस योनीच्या बाहेर राहून पाळीचा रक्तस्राव शोषतात तर टॅम्पॉन योनीच्या आत घालावे लागतात. \n\nयाचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याची शोषणक्षमता सर्वाधिक असते. काही टॅम्पॉन तर रात्रभर वापरले तरी चालतात. दुसरं म्हणजे टॅम्पॉन घट्ट जीन्सच्या आतसुद्धा सोयिस्करपणे वापरता येतात. जास्तवेळ वापरूनही याची पॅडप्रमाणे दुर्गंधी येत नाही. फिल्डवर काम करणाऱ्या महिला, खेळाडू यांच्यासाठी हे सोईस्कर ठरतात. \n\n3. क... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ट्रुअल कपची किंमत कमीत कमी 500 रुपयांपासून सुरू होते. रक्तस्रावाचा प्रवाह, प्रमाण, स्त्रीचं वय, योनीचा आकार यावरून कोणता कप वापरता येईल हे ठरतं आणि त्यानुसार किंमत वाढत जाते. \n\nकापडी पॅडचंही तसंच आहे. पण कप किंवा कापडी पॅडच्या किंमती सर्वांच्या आवाक्यातल्या नाहीत. \"मी परवाच काही कापडी पॅड मागवले. मला एक पॅड दोनशे रुपयाला पडलं. नेहमीच्या पॅडपेक्षा कितीतरी जास्त महाग,\" नमिता माहिती देतात.\n\nसॅनिटरी पॅडच्या ऐवजी तुम्ही पूर्णवेळ कापडी पॅड वापरू शकत नाही. त्यांची कमी शोषक्षमता असल्याने डाग लागणं, कपडे खराब होण्यासारखे प्रश्न नेहमीचेच आहेत असं नमिता यांना वाटतं.\n\nटॅम्पॉन, पिरीयड पँटी किंवा स्पंजच्या किमतीही आवाक्यातल्या नाहीत. \n\n2. देखभाल\n\nकापडी पॅड, पीरिअड अंडरवेअर किंवा स्पंज या गोष्टी पुन्हा वापरता येण्यासारख्या असल्या तरी त्यांची देखभाल करणं जिकिरीचं काम असतं. \n\n\"या सगळ्या गोष्टींचा फायदा तेव्हाच होईल जेव्हा जेव्हा ते स्वच्छ धुवून, जंतुनाशक लिक्विडमध्ये भिजवून, पुन्हा धुवून उन्हात कोरडे वाळवले जातील. नाहीतर उलट त्रासच व्हायचा,\" नमिता पुढे माहिती देतात. \n\n3. जुन्या समजुती\n\nमेन्स्ट्रुअल कप, टॅम्पॉन किंवा स्पंज वापरताना ते योनीमध्ये आत सरकवून घालावे लागतात. हे भारतीय मानसिकतेत बसणारं नाही. बायका बिचकतात हे खरं. अगदी लग्न झालेल्या बायकांच्या अंगावरही मेन्स्ट्रुअल कप म्हटलं की काटा येतो,\" सीमा म्हणतात. \n\nबायकांनी हे कप एकदा जरी वापरले, तरी त्यातून मिळणारा आराम त्यांना नंतर दुसरं काही वापरू देत नाही, असं सीमा म्हणतात.\n\nमासिक पाळीबद्दल चर्चा म्हणजे सॅनिटरी नॅपकिनबद्दल चर्चा असा समज रूढ झाला आहे. पर्यावरणवादी ओरडून ओरडून सांगत आहेत की, सॅनिटरी पॅडचा वाढता वापर पर्यावरणाला धोकादायक आहे. \n\nसॅनिटरी पॅडला पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे आहेत. यातला कुठला पर्याय निवडायचा हे सर्वस्वी महिलांच्या हातात आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...दोलनाचे भीम रासकर सांगतात, \"सरपंच पती, पिता, दीर, सासरा हे वास्तव आहे आणि ते नाकारून चालणार नाही. आरक्षणाची सुरुवात ज्यावेळेला झाली तेव्हा मात्र 100 टक्के बाहुल्या होत्या, त्यांना रबर स्टँप म्हटलं जायचं. आता मात्र उच्चशिक्षित तरूणी गावपातळीवरील राजकारणात सहभागी होत आहेत. यशस्वी कारभार करून दाखवत आहेत.\"\n\nहाच मुद्दे पुढे नेत मुक्त पत्रकार साधना तिप्पनाकजे सांगतात, \"महिलांना आरक्षण दिलं तेव्हा त्याकडे 'जादूची कांडी' म्हणून पाहिलं गेलं. जसं की या महिला सरपंचांनी लगेच काहीतरी करून दाखवलं पाहिजे, असा... उर्वरित लेख लिहा:","targets":"असेल तर तिला कुटुंबातून आणि समाजातून पाठिंबा मिळणं गरजेचं आहे.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nभीम रासकर सांगतात, \"बाईला कौटुंबिक कामं आहेतच. शिवाय आता राजकारणात आल्यामुळे ही नवीन जबाबदारी तिच्या अंगावर येऊन पडलीय. असं असलं तरी पुरुषांच्या तुलनेत गावाची परिस्थिती सुधारण्याची इमानदारी तिच्याकडे असते. तिला कुटुंब आणि समाज दोन्हीकडून पाठिंबा मिळायला हवा.\"\n\n\"घरातली स्थिती जोवर बदलत नाही, तोवर तुम्ही आरक्षण द्या किंवा दुसरं काहीही द्या, काहीच फरक पडणार नाही. घरापासून महिलेला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवं,\" असं साधना तिप्पनाकजे सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)"} {"inputs":"...द्धती आणि पुढील प्रवेशांचा विचार केला गेला पाहिजे होता. कारण अंतर्गत परीक्षा चोख असत्या तर लेखी परीक्षांची गरजच भासली नसती. हे लक्षात घेणे गरजेचे आहे. तेव्हा पर्यायांची पूर्व तयारी आणि संभ्याव्य गोष्टींचा विचार हा निर्णय घेतानाच करायला हवा होता,\" असंही त्या म्हणाल्या.\n\nशाळांमधील अंतर्गत मार्क विश्वासार्ह नाहीत किंवा ते पारदर्शक नाहीत असं अनेक शिक्षणतज्ज्ञ मान्य करतात. अनेकदा तोंडी परीक्षेत 20 पैकी 20 मार्क मिळवलेला विद्यार्थी 80 मार्कांच्या लेखी परीक्षेत 20-25 मार्क सुद्धा मिळवू शकत नाही. तेव्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंधारात आहोत.\" असंही त्या म्हणाल्या. \n\nभारतीय शिक्षण व्यवस्थेत बोर्डाच्या परीक्षांना अत्यंत महत्त्व आहे. बोर्डाच्या निकालाच्या आधारे विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होतो. \n\nकोरोना आरोग्य संकटात अपवादात्मक परिस्थितीमध्ये परीक्षा होणार नसली तरी त्याला ठोस पर्याय उपलब्ध करून देण्याचे काम शिक्षण विभागाचे नाही का? असाही प्रश्न पालकांनी उपस्थित केला. \n\nत्या पुढे सांगतात,\"ऑनलाईन शिक्षणाचं आव्हान होतं. ते मुलांनी पेललं. अभ्यासासाठी कोचिंग क्लासचीही मदत घेतली. प्रयत्न करत परीक्षेची तयारी मुलांनी केली. अभ्यास कर सांगितलं तर माझा मुलगा मला सांगतो वाचून झालंय. परीक्षा असली की मुलांना अभ्यास करणं भाग असतं. पण तसं आता नाहीय.\"\n\nयासंदर्भात आम्ही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि एसएससी बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. \n\n'राज्य सरकारने 12 महिने काय केलं?' \n\nसीबीएसई बोर्डाने सुरुवातीला दहावीची परीक्षा रद्द केली. त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही आपण दहावीची परीक्षा रद्द करत असून मूल्यमापन कसे करायचे याबाबत निर्णय घेऊ असं सांगितलं. \n\nएप्रिल 2021 महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्य सरकार दहावी आणि बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याबाबत ठाम होते. पण अचानक राज्य सरकारने बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा आणि दहावीची रद्द करण्याचा निर्णय घेतला. \n\nगेल्यावर्षीही दहावीच्या परीक्षेला कोरोनाचा फटका बसला होता आणि शेवटच्या क्षणी एका विषयाची परीक्षा एसएससी बोर्डाने रद्द केली होती. पण मग वर्षभर शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षेसाठी काय तयारी केली असा प्रश्न पालक संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे. \n\nपालक संघटनेही उच्च न्यायालयात याबाबत हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. \n\nइंडिया वाईड पॅरेंट असोसिएशनच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सरकार गंभीर नसल्याचं उच्च न्यायालयात सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं. कारण न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सरकारकडे नव्हती. मग शिक्षण विभागाने 12 महिने काय केलं? \n\nमुंबई उच्च न्यायालयाने आधीच्या दोन सुनावणींमध्ये राज्य सरकारला बाजू मांडण्यासाठी मुदत दिली. पण तरीही राज्य सरकारकडे अद्याप कोणतही धोरण नाही. 15 एप्रिल रोजी निर्णय घेतला मग पर्यायी व्यवस्था करण्यासाठी काय केले...."} {"inputs":"...द्धा सांगावं.\"\n\nजम्मू-कश्मीर अपनी पार्टीचे अध्यक्ष सैय्यद अल्ताफ बुखारी यांनी बीबीसीला फोनवर सांगितलं की, यावेळेला असा आदेश जारी करणं हे बेजबाबदारीचं आहे आणि खूपच दु:खद बाब आहे\n\nते म्हणाले, \"आमचे नागरिक गेल्या 2 वर्षांपासून चिंतेत आहेत. मला वाटतं हा एक तर बेजबाबदार निर्णय आहे किंवा यामागे काहीतरी कट आहे. अन्न विभागाच्या निर्देशकांनी म्हटलं आहे की, ही रुटीन प्रोसेस आहे, पण जर का ही रुटीन प्रोसेस असेल, तर मग नेहमी आमच्याच नागरिकांना का त्रास दिला जातो?\"\n\nबुखारी आणि भाजपचे संबंध चांगले असल्याचं समज... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणाले, यंदा खूप जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की, भीतीपोटी त्यांनी कोणतीही गोष्ट खरेदी करू नये.\n\nकलम 370 हटल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक महिने कर्फ्यू, निदर्शनं, लॉकडाऊन, इंटरनेट आणि टेलिफोन शटडाऊन ठेवण्यात आले. \n\nकोरोनामुळे काश्मीरनं दुसऱ्यांदा लॉकडाऊन अनुभवलं. आता सगळ्यांच्या नजरा या नवीन आदेशावर आहेत. आता काय होईल, असा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...द्यकीय वापरासाठी गांजा विकत घेता येऊ शकतो. \n\n\"त्यामुळे लोक गांजाला सर्रास निरुपद्रवी वनस्पती मानू लागले आहेत. पण ते खरं नाही. अमेरिकेत इतर ड्रग्जचा सर्रास प्रसार झाल्यावर दगडापेक्षा वीट मऊ म्हणून गांजा विक्रीला परवानगी देण्यात आली. अर्थात त्यावरही निर्बंध आहेत,\" नातू सांगतात.\n\nदारूचा वास तोंडाला येतो तसं गांजाचं होत नाही. त्यामुळे एखाद्यानं नशा केल्याचं त्याच्या घरच्यांच्या लक्षात येत नाही, छुपी नशा वाढत जाते, व्यसनाधीन झाल्यावर त्या व्यक्तीचं सगळं घरदारही अनेकदा उध्वस्थ होतं.\n\nयेत्या काळात ही स... उर्वरित लेख लिहा:","targets":"कामं\n\nकोव्हिडच्या काळात अनेक नशा मुक्ती केंद्र पुरेशा सुविधांअभावी, कर्मचारी नसल्यानं किंवा विलगीकरण करता येत नसल्यानं बंद ठेवावी लागली आहेत. \n\nतुषार नातूंनीही नवी मुंबईतलं त्यांचं 'निर्धार' केंद्र बंद ठेवलं आहे. \"कोरोना विषाणूची लागण झालेल्या व्यसनाधीन व्यक्तींवर उपचार करणं सोपं नसतं. आमच्याकडे पेशंट आला तर आम्ही त्याची आधी टेस्ट करून घेतो. डॉक्टरांना दाखवतो. आणि त्याला इतर लोकांपासून दूर कसं ठेवता येईल याचा प्रयत्न करतो.\" \n\nमुक्तांगणमध्ये मोठी जागा आणि वेगवेगळे वॉर्ड्स असल्यानं विलगीकरण शक्य झालं आहे. पण कर्मचाऱ्यांना अनेक समस्यचा भेडसावत असल्याचं मुक्ता सांगतात.\n\n\"डॉक्टर्स आणि कर्मचारी मास्क आणि पीपीई किट घालून काम करतात पण चोविस तास तसं राहणं शक्य नाही. एखादा रुग्ण अचानक आक्रमक झाला, तर पीपीई किट घालण्याइतका वेळही मिळत नाही. आमचेही कर्मचारी त्यामुळे पॉझिटिव्ह आले आहेत. पण सुदैवानं कुणाला गंभीर लक्षणं नाहीत.\" \n\nव्यसनांच्या विळख्यातून मार्ग कसा काढणार?\n\nतुषार स्वतः ड्रग्जच्या विळख्यातून बाहेर पडले होते आणि आता इतरांना त्यासाठी मदत करत आहेत. ते तरुणांना सल्ला देतात, \"काही झालं, तरी मोहात पडू नका. मित्रांनाही नाही म्हणता आलं पाहिजे. चांगल्या आणि सकारात्मक गोष्टींचा पुरस्कार करा. विशेषतः लहान मुला-मुलींवर पालकांनीही नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे.\" \n\nमुक्ता सांगतात, \"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे बोला. मनात ठेवू नका. जितक्या नकारात्मक भावना मनात साठतील तितका त्रास वाढतो. तुम्ही हेल्पलाईनला फोन करू शकता, मित्रांशी बोलू शकता. घरच्यांवर चिडण्यापेक्षा त्यांच्याशी मोकळेपणानं संवाद साधला तर अशा गोष्टींकडे वळण्याची वेळही येणार नाही.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...द्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण केल्याचा उल्लेख या अहवालात आहे. \n\nयाप्रकरणी जेएनयूचे विद्यार्थी आणि शिक्षकांकडून चाळीसहून अधिक तक्रारी दाखल करण्यात आल्यानंतरही दिल्ली पोलिसांनी एकही एफआयआर दाखल करून घेतली नाही. \n\nजेएनयू विद्यार्थी संघाच्या आइशी घोषसह मारहाणीत जखमी झालेल्या सीएएविरोधी आंदोलनकर्त्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. \n\nदिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात अनेक रॅलीमध्ये भाजप नेत्यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा उल्लेख अहवालात आहे. \n\n26 फेब्रुवारी 2020 रोजी दिल्ली उच्च न... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nदंगलीदरम्यान पोलिसांनी मूक साक्षीदार म्हणून भूमिका निभावल्याचा, काही प्रसंगांमध्ये दगडफेक केल्याचा, पीडितांना रुग्णालयात जाण्यापासून रोखण्याचा संदर्भ अहवालात आहे. \n\nदंगलीत मारलं गेलेल्या 53 जणांपैकी बहुतांश मुसलमान होते. हिंदूधर्मीयांच्या तुलनेत त्यांच्या घरांचं, दुकानांचं मालमत्तेचं जास्त नुकसान झालं आहे. \n\nदिल्ली दंगल\n\nअहवालात म्हटल्याप्रमाणे एका शाळेच्या हिंदू केयरटेकरशी संवाद साधला. पोलिसांना वारंवार फोन करूनही मदत मिळाली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. परंतु पोलिसांना घटनास्थळी पोहोचता न आल्याचं कारण त्यांची वाट दंगलखोरांनी अडवली असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. \n\nसेंटर फॉर जस्टीस नावाच्या ट्रस्टने तयार केलेल्या दिल्ली रायट्स-कॉन्स्पिरसी अनरॅव्हल्ड नावाच्या अहवालात दंगल हिंदूविरोधी असल्याचं म्हटलं आहे. हा अहवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना सोपवण्यात आला. या अहवालातही दिल्ली पोलिसांप्रती उदारभाव व्यक्त करण्यात आला आहे. \n\nदंगलीनंतरची पोलिसांची भूमिका \n\nदंगलीसंदर्भात आधी मांडण्यात आलेल्या अहवालांच्या तुलनेत, अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने केलेला तपास दंगलीनंतर पोलिसांच्या चौकशीचाही अभ्यास करतं. दंगलीनंतर मुसलमानांना मोठया प्रमाणावर अटक करण्यात आल्याचा आणि कारवाई केल्याचा आरोप अहवालात करण्यात आला आहे. \n\nदंगलीनंतरचं दृश्य\n\nमानवाधिकार कार्यकर्ते खालीद सैफी यांनी फेब्रुवारीत सुरू असलेल्या आंदोलनांमुळे करण्यात आलेल्या अटकेंचा उल्लेख केला. अटकेत असताना जी वागणूक देण्यात आली त्यामुळे मार्च महिन्यात खटल्याच्या सुनावणीसाठी व्हीलचेअरवर यावं लागल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nसैफी सहा महिन्यांपासून तुरुंगात आहेत. यूएपीए कायद्याअंतर्गत त्यांना अटक करण्यात आली आहे. \n\nअॅम्नेस्टीच्या अहवालात दंगल पीडितांनी त्यावेळी नेमकं काय झालं याचं वर्णन केलं आहे. पोलिसांकडून झालेला छळ, सक्तीने खोटं लिहून घेतल्याचं, दबाव आणण्यात आल्याचा, कोऱ्या कागदावर स्वाक्षरी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. \n\nह्यूमन राईट्स लॉ नेटवर्क या बिगरसरकारी संघटनेच्या वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. क्लायंटशी बोलायला मनाई करणं, पोलिसांकडून वाईट वागणूक, लाठीमाराचा आरोप त्यांनी केला आहे. \n\n8 जुलैला दिल्ली पोलिसांच्या एका आदेशानुसार दिल्ली दंगलीशी संबंधित अटकेवेळी योग्य काळजी घेण्यात यावी जेणेकरून हिंदूंच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत. पण दिल्ली उच्च न्यायालयाने..."} {"inputs":"...द्र कुशवाहा, बहुजन समाज पक्षाच्या मायावती, आयएमआयएमचे असदुद्दीन ओवेसी, पीपल्स पार्टी सोशालिस्टचे संजय चौहान आणि सोहेल देव यांच्या भारतीय समाज पक्षानेही युती केली आहे. याला ग्रँड डेमोक्रटिक सेक्युलर असे नाव दिले आहे.\n\n पब्लिक राइट्स पार्टीचे (डेमोक्रॅटिक) राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांनी प्रोग्रेसिव्ह डेमोक्रॅटिक अलायन्स अर्थात पीडीए स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या युतीमध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखालील आझाद समाज पक्ष, एमके फैजी, एसडीपीआय आणि बीपीएल मातंग यांच्या बहुज... उर्वरित लेख लिहा:","targets":"मदार विनोद चौधरी यांची मुलगी आहे.\n\nपुष्पम प्रिया यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण दरभंगा येथे पार पडले. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी त्या परदेशी गेल्या. लंडनहून परतल्यानंतर त्या थेट बिहारच्या निवडणुकीत उतरल्या. या निवडणुकीत त्यांनी प्लूरल्स नावाच्या पक्षाची स्थापना केली आहे. \n\nराष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेता श्रेयसीसिंह जमुई भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. श्रेयसी ही बिहारच्या राजकारणात दादा नावाने ओळखल्या जाणाऱ्या दिग्विजय सिंह यांची मुलगी आहे.\n\nचिराग पासवान\n\nयावेळच्या निवडणुकीचे वैशिष्ट्यं\n\nरामविलास पासवान यांचा मुलगा चिराग पासवान यांच्यावरही सगळ्यांचे लक्ष राहणार आहे. चिराग सध्या बिहारमधील जमुई लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत, पण त्यांच्या नेतृत्वाखाली लोकजनशक्ती पक्ष कशी कामगिरी करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. \n\nनिवडणुकीच्या वीस दिवस आधी लोजपा नेते आणि केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. चिराग पासवान यांनी यावेळी एनडीएमध्ये प्रवेश न करण्याचा आणि स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिराग पासवान राजकीय वारसा पुढे कसा नेणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरेल.\n\nबिहारमध्ये पहिल्यांदाच लालू प्रसाद यादव निवणुकीपासून दूर आहेत. लालू यादव सध्या तुरुंगात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी ते अतिशय सक्रिय होते आणि नितीश कुमार यांना महाआघाडीत आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे समजते. बिहार निवडणुकीत प्रथमच गांधी मैदानात लाखो लोकांना संबोधित करणारी कोणतीही निवडणूक रॅली होणार नाही. डिजिटल रॅलींसह प्रचाराची पद्धत आता पूर्णपणे बदलली आहे. \n\nचिराग पासवान आणि नरेंद्र मोदी\n\nया मुद्यांवर लढवली जात आहे निवडणूक\n\nकोरोना काळात होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे संसर्गाची भीती कायम असल्याने मतदार मतदान केंद्रावर किती प्रमाणात पोहोचतील हेही पाहावे लागेल. मतदारांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. जनता त्यांच्या कामावर किती समाधानी आहे हे निकालावरून स्पष्ट होईल.\n\nनितीश सरकार 15 वर्षांपासून सत्तेत असल्याने त्यांना अँटी इन्कम्बन्सी लाटेचाही सामना करावा लागत आहे. राज्यातील शिक्षकांना 'समान काम समान वेतन' न दिल्याने नाराजी आहे. बेरोजगारी, शिक्षण आणि आरोग्यव्यतिरिक्त..."} {"inputs":"...द्रव असतो. \n\nयातील अमेरिकन बोंडअळी आणि ठिपक्यांची बोंडअळी यावर बीटी कॉटन प्रभावी ठरले आहे. \n\nत्यामुळं बीटी कॉटन अपयशी ठरलं, असं म्हणता येणार नाही असे क्रांती यांनी म्हटलं आहे. \n\nशेतकऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण? \n\nकापसावर तीव्र स्वरूपाच्यां कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन 31 शेतकऱ्यांच्या बळी गेला असून सरकारने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. \n\nजय जवान जय किसान या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले, \"बोलगार्ड 2 हे बियाणं अपयशी ठरलं आहे. सध्या शेतकरी पीक वाचवण्यासाठी हवालद... उर्वरित लेख लिहा:","targets":"असते, जेणेकरून कीटक या झाडांवर वाढतात, असं कंपनीचं मत आहे. \n\nयामध्ये कंपनीने गुलाबी बोंडअळी बोलगार्ड II समोर पूर्ण बळी पडते असं म्हटलं आहे.\n\nशिवाय कंपनी थ्री प्रोटिन बीटी तंत्रज्ञानावर काम करत असून शेतकऱ्यांना अत्याधुनिक कीटक नियंत्रक तंत्रज्ञान देण्यास कंपनी कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. \n\nकाय आहे बीटी कॉटन?\n\nबीटी कॉटन हे जनुकीय बदल केलेलं कापसाचं वाण आहे. \n\nमातीमधील बॅसिलस थिरुजिअनसिस जीवाणूतील काही जनुकं बोंडअळीसाठी विषारी असतात. \n\nही जनुक जेनॅटिक तंत्राच्या सहायाने कापसात सोडली जातात. \n\nत्यामुळं कापसाच्या झाडातचं बोंडअळीसाठी प्रतिकार क्षमता निर्माण होते. \n\nकापसावर पडणाऱ्या प्रमुख किडींमध्ये बोंडअळी आहे. या अळ्यांचे तीन प्रकार असून ठिपक्याची आणि गुलाबी बोंडअळी बोंडाचे मोठे नुकसान करते. \n\nयामुळे कापसाचा उतारा कमी भरतो. शिवाय बोंडअळीमुळे डागाळलेला, कमजोर तंतू असलेला शिवाय पोकळ सरकीचा कापूस निघतो. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...द्रास्वामी लोकांची कुंडली घेऊन त्यांच्याकडे येत असत. रामरुप गुप्त जे सांगायचे तेच चंद्रास्वामी लोकांना सांगायचे.\"\n\n'स्टोरीज ऑफ इंडियाज लिडिंग बाबाज्' या पुस्तकाच्या लेखिका भवदीप कांग यांना मोहन गुरुस्वामी यांनी सांगितले, \"आम्ही चंद्रास्वामी यांना हैदराबादच्या सिटी कॉलेजबाहेर उनाडक्या करताना पाहायचो.\" \n\nचंद्रास्वामी नागार्जुन सागर डॅम प्रोजेक्टमध्ये स्क्रॅप डिलर म्हणून काम करायचे. यातही ते फसवणुकीत अडकले आणि काही वर्षातच राज्याचे मुख्यमंत्री पी व्ही नरसिंहाराव यांच्यासोबत स्वामी बनून दिसू लागले.... उर्वरित लेख लिहा:","targets":"र, \"1979-80 मध्ये पॅरिसमध्ये ते उपचार घेत होते. त्यावेळी चंद्रास्वामी फ्रेंच राष्ट्राध्यक्षांच्या फिजिशियनसोबत मला भेटायला आले होते. त्यांनी मला सांगितले, फ्रेंच राष्ट्राध्यक्षांना भेटण्यासाठी ते थेट युगोस्लाव्हियाहून आले होते. फ्रेंच राष्ट्राध्यक्षांनी आपलं खासगी विमान चंद्रास्वामी यांच्यासाठी पाठवलं होतं.\" \n\nयाच पुस्तकात नटवर सिंह यांनी आणखी एका घटनेचा उल्लेख केला आहे. चंद्रास्वामी यांनी मार्गारेट थॅचर या पंतप्रधान होणार असल्याची भविष्यवाणी केली होती, जी नंतर खरी ठरली. केवळ ब्रिटिश पंतप्रधानच नव्हे तर ब्रुनेईचे प्रमुख, बहारीनचा शासकसुद्धा चंद्रास्वामींचे भक्त बनले.\n\nमार्गारेट थॅचर\n\nशस्त्रव्यापारी अदनान खशोगीशी जवळीक\n\nचंद्रास्वामी यांचे सौदी अरेबियाचे शस्त्रव्यापारी अदनान खशोगी यांच्याशी व्यावसायिक संबंध होते. \n\nराम बहादुर राय सांगतात, \"अदनान खशोगी यांना भारतात आणणारे चंद्रास्वामीच होते. शस्त्रास्त्रांच्या खरेदी-विक्रीत नफा घेण्याचा खेळ सुरू झाला होता. मला हेही वाटते की भारताची गुप्तचर यंत्रणा रॉने चंद्रास्वामी यांचा वापर त्यांच्या हितासाठी केला. त्यांना ज्या पद्धतीची मुभा दिली जात होती त्यावरून सरकार त्यांच्या परदेशी संबंधांचा वापर माहिती मिळवण्यासाठीही करत होती.\"\n\nज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांनी एका घटनेचा उल्लेख केला आहे, \"1993-94 मध्ये चंद्रास्वामींच्या आईचे निधन झाले. राजस्थानमधील बहरूर येथे तेरावं कव्हर करण्यासाठी त्यावेळचे एकमेव चॅनेल झी न्यूजकडून मला पाठवण्यात आले. तिथे 40 ते 45 हजार लोकं सहभागी झाले होते आणि किमान 20 बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा तिथे होते.\"\n\nअदनान खशोगी\n\nराम मंदिर प्रकरणात मध्यस्थी\n\nविजय त्रिवेदी चंद्रास्वामींबद्दल सांगतात, \"ते अत्यंत वादग्रस्त होते, पण सर्व पक्षांमध्ये त्यांचे स्थान होते. राम मंदिर बांधण्यासाठी ते मध्यस्थी करत असताना मुलायमसिंह, नरसिंह राव आणि भाजपकडून भैरवसिंह शेखावत त्यांचे ऐकत होते. राजकारणात असे फिक्सर योग्य वेळ आली की, समोर येतात.\"\n\n1993 साली चंद्रस्वामींनी राम मंदिर बांधण्यासाठी अयोध्येत सोम यज्ञाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी जगभरातील हिंदू सहभागी झाले होते.\n\nमुलायम सिंह यादव\n\nहे यज्ञ कव्हर केलेले ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता सांगतात, \"त्या काळात लखनऊमध्ये कोहिनूर हॉटेल होते. त्या हॉटेलचा मालकही चंद्रास्वामींचा शिष्य होता...."} {"inputs":"...ध केला होता. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसला 125 जागा देण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस नेत्यांचा विरोध आहे हे सोनिया गांधींना समजलं. कोणत्या आधारावर सोनिया गांधींनी राष्ट्रवादी काँग्रेसला एवढ्या जागा दिल्या, असा काँग्रेसच्या काही नेत्यांचा प्रश्न होता. राष्ट्रवादी काँग्रेस 100 जागांवरही लढवायला तयार झालं असतं आसा दावा काही नेत्यांनी केला. \n\nकाँग्रेस नेत्यांच्या या युक्तिवादावर सोनिया गांधींनी म्हटलं, की राज्यात शरद पवार यांच्या तोलामोलाचा एखादा नेता मला दाखवा तर मी तुमचं म्हणणं मानेन. काँग्रेसला असा नेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"घाडीला कारणीभूत ठरली आणि त्यांचं सरकार स्थापन झालं. अमित शाह हे अरुणाचल प्रदेश-मिझोरम-सिक्कीम-गोवा या राज्यांच्या धर्तीवर राज्यातही सरकार स्थापन करू पाहत होते. मात्र त्यांना महाराष्ट्राची नस कळली नाही. त्यांनी रचलेल्या चाली शाळकरी वाटाव्या अशा होत्या. आपण वाट्टेल ते करू शकतो असं त्यातून वाटत होतं. महाराष्ट्रात सक्षम विरोधकांची परंपरा आहे हे त्यांच्या ध्यानात आलं नाही. या सगळ्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला झाला आहे आणि नंतरही होत राहील,\" असं कुबेरांना वाटतं. \n\nते पुढे सांगतात, \"हे सगळं शरद पवार निकालानंतर गाडीतून बारामतीला जात असताना घडलं. त्यांना संजय राऊंताचा फोन आला. तूर्तास शिवसेना आणि भाजप सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात आहेत. पण ते म्हणाले शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होऊ शकतं का?\"\n\nपवार आणि राऊत यांच्यातील चर्चेनंतर काही दिवसांनंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या पाच वर्षांसाठी भाजपचाच मुख्यमंत्री असेल असं जाहीरपणे सांगितलं होतं. काँग्रेस-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याची ती सुरुवात होती. यानंतर पवारांनी हळूहळू आपली रणनीती आखली. त्यांनी खुलेपणाने काही सांगितलं नाही. मात्र या सगळ्या प्रक्रियेत सर्वाधिक फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळत आहे. \n\nनिकालानंतर भाजपची माणसं अघोषितपणे एक मोहीम चालवत होते. त्यानुसार शरद पवार आमच्याबरोबर आहेत अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू करून देण्यात आली होती. मात्र शरद पवारांची राजकीय वाटचाल सेक्युलर विचारसरणीने झाली आहे. भाजप त्यांना समजून घेण्यात कमी पडलं. शिवसेनेला आदरसन्मान न देणं ही भाजपची मोठी चूक होती. \n\nभाजपला आपल्या मित्रपक्षाचं मन कळलं नाही आणि त्यांना प्रतिस्पर्ध्यांची भूमिकाही कळली नाही. महाराष्ट्राची समज आहे असे दोनच नेते आहेत- शरद पवार आणि प्रमोद महाजन. भाजपचं राजकीय आकलन कमी पडलं. \n\nतीन पक्षांचं सरकार टिकेल?\n\nमहाराष्ट्रात स्थापन होणारं सरकार हे एकमेकांशी अतिविभिन्न विचारसरणी असलेल्या पक्षांचं आहे. शिवसेनेसाठी राम मंदिर, हिंदुत्व व्होटबँकचे मुद्दे आहेत. काँग्रेसचं राजकारण सेक्युलर अर्थात धर्मनिरपेक्ष धोरणाभोवती केंद्रित आहे. \n\nविभिन्न विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन सरकार चालवू शकतात का? सरकार चाललं तर त्याचा फायदा कोणाला आणि नुकसान कोणाचं हे हळूहळू स्पष्ट होऊ लागेल. \n\nसरकारचं काय होईल यापेक्षा शिवसेनेला..."} {"inputs":"...ध व्हायचे. राजकीय नेत्यांमध्ये त्यांची ऊठबस असायची. माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.\"\n\nसुशीलकुमार शिंदेंनी केलं प्रकाशन\n\nवसंत कानडे यांनी 10 ऑक्टोबर 1975 रोजी साप्ताहिक सामनाचा पहिला अंक प्रसिद्ध केला.\n\nया अंकाचं प्रकाशन महाराष्ट्राचे तत्कालीन युवक कल्याण राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.\n\nपहिल्याच अंकामध्ये संपादक कानडे यांनी सुशीलकुमार शिंदे, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"चे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ध होत नाही किंवा पाकिस्तानला शत्रू घोषित केलं जात नाही पर्यंत पाकिस्तान जिंदाबाद म्हणणं हा कोणताही गुन्हा नाही. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे संबंध चांगले नाहीत. तरीही दोन देशात अजूनही राजनैयिक संबंध आहेत.\"\n\nक्रिकेटमुळे उद्भवलेला वाद\n\nजून 2017 मध्ये क्रिकेट चँपिअन्स ट्रॉफीत भारत पाकिस्तान सामना होता. त्यात पाकिस्तानचा विजय झाला होता. या विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्याच्या आरोपाखाली 20 मुस्लीमांना अटक करण्यात आली होती. हे प्रकरण मध्य प्रदेश आणि राजस्थानचं होतं. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ील अनेक संघात भारतीय वंशाचे खेळाडू आहेत. त्यांच्या प्रति असणारा जिव्हाळा अतिशय स्वाभाविक आहे. भारताच्या मुलींना इमरान खान, वसीम अक्रम किंवा शोएब अख्तर हे खेळाडू आवडतात. फवाद खान भारतीय मुलींमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. भारताचा राष्ट्रवाद या सगळ्याच्या पलीकडे आहे.\"\n\nकायद्याची बाजू\n\nदेशद्रोहाच्या प्रकरणातील भारतीय दंड संहितेतील कलम 124 A मध्ये सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय सर्वप्रथम 1962 मध्ये केदारनाथ सिंह वि. भारत सरकार या प्रकरणात दिला होता.\n\nकेदारनाथ सिंह यांनी 26 मे 1953 मध्ये बेगुसरायमध्ये एक रॅली आयोजित केली होती. त्यात भाषण केलं होतं. तेव्हा ते फॉरवर्ड कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. त्या रॅलीत त्यांनी सत्ताधारी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला केला होता. \n\nते या भाषणात म्हणाले होते, \"सीआयडीचे कुत्रे बरौनीत फिरत असतात. आताही काही कुत्रे या सभेत बसले असतील. भारताच्या लोकांनी ब्रिटीशांची गुलामी उखाडून फेकली आणि काँग्रेसच्या गुंडाना इथे आणून बसवलं. आम्ही इंग्रजांसारखंच या गुंडांनाही हाकलून लावू.\"\n\nया प्रकरणात सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं की सरकारच्या विरोधात कडक शब्दांचा वापर म्हणजे देशद्रोह नाही. कोर्टाच्या मते सरकारच्या चुका दाखवणं आणि त्यांच्याविरोधात कठोर शब्द वापरणं म्हणजे देशद्रोह नाही. कोर्टाने सांगितलं की जोपर्यंत कोणतीही हिंसाचार होत नाही तोपर्यंत देशद्रोहाचा कोणताही खटला दाखल होऊ शकत नाही. \n\nलोकांनी सरकारविषयी पसंती किंवा नापसंती व्यक्त करणं हा लोकांचा अधिकार आहे. जेव्हापर्यंत हिंसाचाराचं वातावरण निर्माण होत नाही तोपर्यंत किंवा व्यवस्था भंग होत नाही तोपर्यंत देशद्रोहाचा खटला दाखल होऊ शकत नाही. \n\nराष्ट्रवादाच्या विरोधात देशद्रोहाचं राजकारण\n\n2014 मध्ये मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर अशा अनेक गोष्टी समोर आल्या ज्यांना राष्ट्रवाद म्हणून समोर करण्यात आलं. चित्रपटगृहात राष्ट्रगीताला उभं होणं अनिवार्य करण्यात आलं. जेव्हा लोकांनी उभं राहण्यास नकार दिला तेव्हा काही लोकांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर हा अधिकार स्वेच्छेने देण्यात आला होता. \n\nमग लोकांच्या खाण्यापिण्यावर वाद सुरू झाला आणि बीफ खाण्यावरून लोकांची हत्या केली जाऊ लागली. काय बोलावं आणि काय बोलू नये याची चर्चा व्हायला लागली. \n\nइतिहासकार मृदुला मुखर्जी यांनी राष्ट्रवादाचा अर्थ त्यातील महत्त्वाचे मुद्दे स्वातंत्र्यलढ्याला समोर..."} {"inputs":"...धकाम क्षेत्र. रिअल इस्टेट सेक्टर. विकासकांच्या म्हणण्यानुसार भारतातल्या 30 प्रमुख शहरांमध्ये 12.76 लाख घरं विक्रीविना पडून आहेत. \n\nकोचीमध्ये 80 महिन्यांपासून, जयपूरमध्ये 59 महिन्यांपासून, लखनौमध्ये 55 महिन्यांपासून, चेन्नईमध्ये 72 महिन्यांपासून घरं पडून आहेत. याचाच अर्थ या शहरांमध्ये बांधून तयार असलेली घरं विक्री होण्यासाठी पाच ते सात वर्षं इतका मोठा कालावधी लागतोय. \n\n उत्पन्नवाढीचा घसरलेला दर, विक्रीविना पडून असलेल्या घरात अडकलेली गुंतवणूक आणि अर्थव्यवस्थेमधल्या समस्या यामुळे बचतीवर परिणाम झाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"1 जून रोजी प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार एकूणच थेट परकीय गुंतवणुकीत (भांडवली बाजारातली) घट झाली आहे. एप्रिलमध्ये 3 अब्ज यूएस डॉलर असलेली ही गुंतवणूक मे महिन्यात 2.8 अब्ज यूएस डॉलरपर्यंत घसरली आहे. \n\nएकंदरित अर्थव्यवस्थेला घटलेली गुंतवणूक, उत्पादन क्षेत्रातली घसरण, ग्रामीण संकट, शेतीतून मिळणारं अल्प उत्पन्न, निर्यात संकट, बँकिंग आणि फायनॅन्शिअल क्षेत्रातला गोंधळ आणि रोजगार संकट या सर्वांचा सामना करावा लागतोय. FMCG क्षेत्राची आकडेवारी आणि वाहन क्षेत्रातलं उत्पादन बंद होणं, यावरून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे लोकांची क्रयशक्ती कमी झाली आहे. मागणी घटल्यामुळे उद्योग आणि ग्राहकांचा आत्मविश्वास खालावला आहे. \n\nअर्थव्यवस्थेतल्या बऱ्याच समस्या या मोदी सरकार आणि डॉ. मनमोहन सिंह यांच्यासह त्यांच्या पूर्वसुरींनी सुधारणांकडे केलेल्या दुर्लक्षाचा परिणाम आहे. 2008 सालच्या जागतिक आर्थिक संकटामुळे घसरणीला लागलेल्या जीडीपीला बाहेर काढण्याचा प्रयत्न पहिल्या मोदी सरकारच्या अगदी सुरुवातीच्या काळात झाला. त्यात यशही येत होतं. मात्र, ते यश टिकलं नाही आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदावली. \n\nअर्थव्यवस्थेला आलेली मरगळ अचानक आलेली नाही. 2008 किंवा 2011 साली ज्याप्रमाणे कच्च्या तेलाच्या किंमती अचानक वधारल्या होत्या किंवा देयकांचं संतुलन अचानक बिघडलं होतं. तशी सध्याची परिस्थिती नाही. \n\nसरकारांच्या धोरण लकव्याचा हा परिणाम आहे. दर आणि कृषीमालाचं आयात-निर्यात धोरण, कर धोरण, कामगार धोरण आणि जमीन वापर धोरण या सर्वांचा हा परिणाम आहे. लघू आणि सूक्ष्म उद्योगांना भांडवल पुरवठा व्हावा, यासाठी बँकिंग क्षेत्रात सुधारणांची गरज आहे. \n\nमोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात या दिशेने चांगली सुरुवात झाली होती. मात्र, अल्पावधितच ते भरकटले. कामगार आणि जमीन सुधारणा कायदा, उत्पादन क्षेत्राला पाठबळ, मेक इन इंडिया, कृषी सुधारणा यासारख्या अनेक योजनांची मोदी सरकारने घोषणा केली होती. मात्र, मूलभूत सुधारणांची ब्लूप्रिंट मानल्या गेलेल्या या योजना 2016 साल उजाडेपर्यंत विस्मृतीत गेल्या. \n\nसुरुवातीच्या या उत्साहातून निश्चलीकरणासारखं चुकीचं धाडस आणि अनेक त्रुटी असलेली वस्तू आणि सेवा करपद्धती (GST) लागू करण्यात आली. दिवाळखोरीला आमंत्रण देण्याव्यतिरिक्त पहिल्या मोदी सरकारने दूरगामी सुधारणांमध्ये फारसे योगदान दिले नाही. \n\nवित्त खात्याचे अधिकारी पंतप्रधान कार्यालयाला वारंवार..."} {"inputs":"...धन परिषद तसंच वैद्यकीय क्षेत्रातील सर्व जाणकारांनी वारंवार अधोरेखित केली आहे. \n\nव्हेंटिलेटर\n\nकोव्हिड-19च्या निर्मूलनासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे सल्लागार डेव्हिड नबारो यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं की, कोरोना विषाणू फुप्फुसांवर आक्रमण करतो, त्याला श्वास घ्यायला त्रास होतो. त्यामुळे अशा रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती करावे लागते. शरीरातील ऑक्सिजनची पातळी मोजण्यासाठी ऑक्सिमीटरचा वापर केला जातो. \n\nकोरोनाचं प्रमुख लक्षण ताप आहे. एरव्ही ताप मोजण्यासाठी थर्मामीटरचा वापक केला जातो. मात्र सोशल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेली जाते. मात्र यामुळे क्रेडिट रेटिंगचं अवमूल्यन होऊ शकतं. \n\nतिसरी गोष्ट चीनहून वस्तू तसंच उपकरणं पाठवण्यासाठीचे पैसे आधीच दिलेले असतात. \n\nउशीर का होत आहे? \n\nएकीकडे भारतात चीनच्या वस्तू आणि उपकरणांची मागणी वाढत आहे. दुसरीकडे कोरोनाचं निर्मूलन करण्यासाठी सगळ्या यंत्रणा झटत आहेत. \n\nकोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी व्हेंटिलेटर, इन्फ्रारेड थर्मामीटर तसंच ऑक्सिमीटर ही तीन महत्त्वाची उपकरणं आहेत. या वस्तू कस्टम्सच्या प्रक्रियेत खोळंबल्या असतील तर मग उशीर का होतो आहे? \n\nनौकावहन, परिवहन आणि लघू-मध्यम-उद्योग विभागाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थमंत्री तसेच उद्योगमंत्र्यांना देशभरातल्या बंदरांमध्ये खोळंबलेल्या कन्साईनमेंटला क्लिअरन्स देण्यासंदर्भात विनंती केली होती. यामुळे भारतीय व्यापाऱ्यांचं नुकसान होतं आहे. \n\nयक्षप्रश्न हा की वस्तू तसंच उपकरणांच्या क्लिअरन्सेससाठी उशीर का होत आहे? \n\nसुरक्षेशी संबंधित काही नियमांचं पालन करणं अनिवार्य असल्याने प्रक्रियेला उशीर होत आहे असं एका वरिष्ठ कस्टम्स अधिकाऱ्याने सांगितलं. \n\nआयात निर्यात आणि आर्थिक क्षेत्रातील घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या इन्व्हेस्टेक ग्लोबल रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सीईओ विजय कुमार गाबा यांच्या मते लोकांचं लक्ष चीनहून येणाऱ्या मात्र अत्यावश्यक नसणाऱ्या वस्तूंवर म्हणजे लहान मुलांची खेळणी, दिवाळीत रोषणाईसाठी वापरले जाणारे लाईट्स, बॅग्स तसंच कपडे. \n\nचीनमधून येणाऱ्या गोष्टींपैकी एक- रोषणाईचं सामान\n\nते पुढे म्हणाले, चीनहून आयात होणाऱ्या वस्तूंच्या दोन श्रेणी असतात. कच्चा माल आणि इंजिनिअरिंग गुड्स. दोन्ही श्रेणीतील वस्तू कस्टम्स प्रक्रियेत खोळंबून राहिल्या तर मागणी-पुरवठा कोलमडण्याची शक्यता आहे. यामध्ये वैद्यकीय उपकरणं आणि औषधांचा समावेश आहे. या सगळ्या वस्तू अत्यावश्क सदरात मोडतात'.\n\nदेशातली बंदरं आणि विमानतळांवर चीनहून आलेल्या वस्तू आणि उपकरणं खोळंबल्याची दोन प्रमुख कारणं आहेत. चीनमधल्या वुहान शहरातूनच कोरोनाचा विषाणू जगभर पसरला हे स्पष्ट झालं. कोरोनाचा केंद्रबिंदू म्हणून वुहानची नोंद होते. त्यामुळे वुहान तसंच परिसरातून येणाऱ्या कच्च्या मालाची तपासणी केली जाते. \n\nसरकारने यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आर्टिफिशिल इंटेलिजन्स आणि इंटरनेट सुरक्षेशी निगडीत तज्ज्ञ असं सांगतात की, भारतात आयात केल्या जाणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणांची..."} {"inputs":"...धर्मबदलाची सक्ती केली नाही. \n\nतिनं मला सांगितलं, \"आमचं लग्न म्हणजे लव-जिहाद नव्हतं. माझं ब्रेनवॉश वगैरे एकदाही करण्यात आलं नव्हतं. फक्त एका मुस्लीम मुलावर माझं प्रेम होतं. प्रेमात कोणत्याही धर्माचा मुलगा किंवा मुलगी पडू शकते.\" \n\nमात्र आईवडिलांना हे समजण्यासाठी तब्बल दहा वर्षं लागली. त्यांनी समजून घेतलं कारण आर्थिकदृष्ट्या ते तिच्यावर अवलंबून होते. \n\nवाढतं वय आणि आजारपणांनी शरीराचा ताबा घेतला होता. त्यांची मुलगीच घरातली कर्ती होती. घराचा सगळा डोलारा चालवण्याची जबाबदारी तिच्यावर आली होती. \n\nअशी पर... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरी तिला या निर्णयाचं स्वातंत्र्य हवं आहे. \n\nअगदी तसंच जसं पुरुषांना निर्णय घेण्याची आणि चुका करण्याची संधी मिळते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...धली बडबड'\n\nआंबेडकरवादी IAS अधिकारी आणि लेखक राजशेखर वुंद्रु यांनी The Tribune वृत्तपत्रात सूरजच्या पुस्तकाची समीक्षा करताना म्हटलंय की हे पुस्तक म्हणजे केवळ ड्रॉईंग रूममध्ये केलेली बडबड आहे. जातवास्तवावर बोलण्याच्या नावाखाली दलित चळवळ आणि दलित मध्यमवर्गावर हल्ला चढवण्याचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nदलित ही एकसंध ओळख आहे, असं सांगत अशा वर्गीकरणाला JNUतील अभ्यासक जदुमनी महानंद यांनीही आक्षेप घेतला आहे. \"Faking radicalism in a global context\" या शीर्षकानं लिहिलेल्या लेखात त्यांनी आपली स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी बनवलेली नाही ती संपवण्याचा मागे आम्ही लागलेलो आहोत. माझं म्हणणं असं आहे की ज्यांनी बनवली त्यांनी ती संपवण्यासाठी आपलं योगदान खरं तर दिलं पाहिजे, कारण तुमच्याकडे सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विशेषाधिकार आहेत. तुम्ही त्याप्रकारे तो आवाज मोठा करू शकता. मग जातीची लढाई केवळ दलितांनीच का लढावी? जातीअंत हा सर्वांचा मुद्दा असला पाहिजे.\" \n\n\"मी जेव्हा ब्राह्मण म्हणतो तेव्हा ते ब्राह्मण जातीबद्दल नाही तर ब्राह्मण्यवादी मानसिकता म्हणजे स्वत:ला श्रेष्ठ समजणारी जी मानसिकता आहे, त्याबद्दल बोलत आहे. महात्मा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत ब्राह्मण किंवा दलितेतर मंडळी सक्रिय होती. पण आज मला अशी सक्रिय मंडळी दिसत नाहीत.\n\n\"माझं म्हणणं आहे, तुम्ही कुठे आहात? माझं म्हणणं आहे की तुम्ही जातीअंताची लढाई तुमच्या जातीत करा. हे मी ब्राह्मणांना आणि दलितेतरांना सांगत आहे. हे मी काही नवीन सांगत नाही. हे अगदी गौतम बुद्धाच्या काळापासून आहे की ब्राह्मणांकडे जो विशेषाधिकार आहे तो वापरून त्यांनी समाजात नवीन काही आणण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यातून प्रेरणा घेऊन जर त्यांनी काही करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटते की वेगवेगळ्या पातळ्यांवर आपल्याला जातीअंताची चळवळ दिसेल.\" \n\n\"जगभरातल्या काही चळवळींमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतं. जर आपण अमेरिकेत पाहिलं तर तेथील कृष्णवर्णीयांनी वंशभेदविरोधी चळवळ श्वेतवर्णीयांमध्ये चालवलेली आहे,\" तो सांगतो. \n\nदलित भांडवलशाही\n\nदलित कॅपिटलिझ्म अर्थात दलित भांडवलशाहीबाबत गेल्या काही वर्षांपासून देशात बरंच बोललं जातं. 'डिक्की' या दलित उद्योगपतींच्या संघटनेबाबतही बरीच चर्चा होत असते. दलितांच्या मुक्तीचा एक मार्ग म्हणून या दलित भांडवलशाहीबाबत बोललं जातं. सूरजनं एक अख्खं प्रकरण दलित भांडवलशाहीवर लिहिलं असून त्यानं सध्याच्या दलित भांडवलशाहीच्या स्वरूपाबाबत आपले आक्षेप खुलेपणानं मांडले आहेत. \n\nत्यावर सूरज सांगतो, \"दलित भांडवलशाहीची कल्पना चांगली आहे. पण यांचा जो पाया आहे तो भुसभुशीत आहे. सध्याची भारतातील दलित भांडवलशाहीची जी कल्पना आहे, ते सांगतात ब्लॅक कॅपिटालिझमने जसं काम केलं त्याच्या जोरावर आम्ही काम करू. पण जेव्हा तुम्ही ब्लॅक कॅपिटालिझमचा उगम पाहता, प्रवास पाहता तेव्हा लक्षात येतं की दोन्हीमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे.\" \n\n\"भांडवल असून देखील तुमच्याबाबत जातीयवाद होतो. दलित भांडवलदार पूर्वीपासून होते...."} {"inputs":"...धल्याच बॉर्डोक्स शहरातल्या एका स्विंगर्स क्लबमध्ये एकमेकांना भेटले. त्यानंतर ते दोघंही एकत्रच या गावात आले. \n\nया हॉटेलच्या दोन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.\n\nनदेज सांगतात, \"हे गाव एका रात्रीतून मॅजिक लोकेशनवरून ट्रॅजिक लोकशन बनलं. आम्ही सर्वच जोखीम पत्करत असलो तरीसुद्धा लॉकडाऊन खूप कठोर होता आणि दिर्घकाळही होता. त्यामुळे आमच्याच भल्यासाठी आम्हाला बाहेर पडणं भाग होतं.\"\n\n'रिस्क घेणाऱ्यांमध्ये तरुण अधिक'\n\nअॅलेन आणि त्यांच्या पत्नी माझ्यासमोर बसले होते. दोघंही विवस्त्र होते. पण चेहऱ्यावर एक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांना कामावरून कमी करावं लागलं आहे. व्यवसायात मला 80% नुकसान झालं आहे आणि असा मी एकटा नाही.\"\n\n\"आजमितीला इथे फक्त 5000 लोक आहेत. एरवी या सिझनमध्ये किमान 25 हजार पर्यटक असतात. पण यावर्षी मौज-मजा करण्याचा कुणाचाच मूड नाही.\"\n\nफिलीप सांगत असले तरी मी ज्या स्विंगर्सना भेटलो त्यांनी सांगितलं की कोरोनाचा उद्रेक झाला असला तरी स्विंगर्स अॅक्टिव्हिटी पूर्णपणे थांबलेली नाही. उलट या परिस्थितीत सगळेच अधिक आकर्षक दिसण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nबीचवर गेल्यावर याचा प्रत्ययही येतो. कमरेभोवती चेन घातलेल्या स्त्रिया तर संपूर्ण शरीर शेव्ह केलेले पुरूष बीचवर फिरताना दिसतात. \n\nयातले बरेचजण वयाची पन्नाशी, साठी उलटलेले आहेत. मात्र, तरीही आकर्षक दिसण्याची हौस तिळमात्र कमी झालेली नाही. काही तरुणही आहेत. \n\nसंध्याकाळी बरेचजण कपडे घालून अर्थातच सेक्सी आउटफिटमध्ये बीचवरच्याच ओपन-एअर बारमध्ये दिसतात. सगळा मामला 'एका कटाक्षा'साठी असतो आणि काही क्षणातच त्यातलेच अनेक जण जोडप्यांनी टेबलावर गप्पा मारताना दिसतात. काही आपल्या पार्टनरसोबत आपल्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये परततात. तर काही बीचवरच्या वाळूमध्ये बसून एकांताचे क्षण घालवतात. \n\nनॅचरिस्ट व्हिलेजच्या जवळचं प्राचिन गाव\n\nपूर्वीपेक्षा गर्दी खूप कमी झाली आहे. मात्र, तरीही काही पर्यटक आहेत. सुट्टीसाठी डी-आगदेला जाण्याचा विचार करणाऱ्या पर्यटकांना प्रशासनाने काही काळ तरी वाट बघण्याचं आवाहन केलं आहे. \n\nतर जे लोक घरी परतण्याच्या विचारात आहेत त्यांनी कोव्हिड टेस्ट करूनच परतावं, अशा सूचनाही प्रशासनाने केल्या आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...धा अनेक अपयश आले. पण इंदिरा गांधी आमच्या मागे ठाम उभ्या होत्या. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी यांनीही महत्वाची भूमिका बजावली.\n\nप्रश्न - भारतातल्या कम्युनिकेशन तंत्रज्ञानाची काय स्थिती होती. INSAT ची सुरुवात कशी झाली?\n\nडॉ. एकनाथ चिटणीस - कम्युनिकेशनची स्थिती दयनीय होती. लोकांकडे टेलिफोन नव्हते. पुण्याहून मुंबईला फोन करणंही अवघड होतं. उपग्रह तंत्रज्ञान (satelite) येण्यापूर्वी हे सगळं जमिनीवरून व्हायचं. \n\nउपग्रह तंत्रज्ञान आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हे तंत्रज्ञान वापरून आपण क्रांती करू शकतो. पण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े, \"हा बघ कसा वाटतोय?\" मी बायोडाटा बघून \"छान आहे, घेऊयात,\" असं म्हटलं आणि कलाम यांची निवड झाली.\n\nया सगळ्या प्रक्रियेमुळे वेळ वाचायचा. सगळे उत्साहाने काम करायचे. शून्यापासून सुरुवात होती. सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. थांबायला वेळ नव्हता. थुबा येथील चर्चमध्ये काम सुरू केलं. बिल्डिंग बांधण्याच्या फंद्यात पडलो नाही. त्यामुळे आम्ही लवकर काम सुरू करू शकलो.\n\nप्रश्न - अवकाश संशोधनातील इतिहास घडत असताना तुम्हाला अनेक अपयश देखील आले. आर.के. लक्ष्मण यांनीही व्यंगचित्र रेखाटली होती ?\n\nडॉ. एकनाथ चिटणीस - आम्ही सगळे अशा टीका-टिप्पणीपासून बाजूला राहिलो. शासनातील अनेकांना माहीत होत अपयश येणारच. आम्हालासुद्धा अपयश येणार हे माहीत होतं. पण यातूनच आम्ही यशस्वी होणार, हे सुद्धा माहीत होतं. आमची 'सायंटिफिक लीडरशीप' खंबीर होती.\n\nविक्रम साराभाई, होमी भाभा यांचा पंतप्रधानांशी चांगला संपर्क होता. पंतप्रधानांचा यांच्यावर विश्वास होता. इंदिरा गांधी स्वतः उपग्रह प्रक्षेपणाला उपस्थित रहायच्या. आमच्याबरोबर मिसळायच्या. त्यामुळे त्यांच्याकडे 'फर्स्ट हॅण्ड' माहिती असायची. यामुळे जर अपयश आलं आणि आमच्यावर टीका झाली तरी त्याचा परिणाम पंतप्रधानांवर व्हायचा नाही. त्यामुळं व्यंगचित्रंसुद्धा रद्दीत जायची. \n\nप्रश्न - चांद्रयान 2 मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण झालं. भारत ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणार आहे का?\n\nडॉ. एकनाथ चिटणीस - चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरणार आहे. चंद्र पृथ्वीच्या सर्वांत जवळ आहे. चंद्राबद्दल अजून खूप माहिती मिळवणं बाकी आहे. विश्व कसं निर्माण झालं, पहिल्या 3 सेकंदात काय झालं, कृष्ण विवर कसे बनले, तारे कसे बनले, हे सर्व माहीत करून घेणं प्रचंड कुतूहलाच आहे.\n\nआईनस्टाईन सारख्या शास्त्रज्ञाने 100 वर्षांपूर्वी सांगितलेला सापेक्षतेचा सिद्धांत आजच्या काळात साधन उपलब्ध झाल्यानंतर तपासला असता खरा ठरला. तेव्हा साधन नसल्याने शास्त्रज्ञांनी कल्पना केल्या होत्या. हे सगळंच प्रचंड उत्साह वाढविणारं आहे.\n\n प्रश्न - भारताचं अवकाश संशोधनातील भविष्य कसं आहे?\n\nडॉ. एकनाथ चिटणीस - मी अनेक शाळा महाविद्यालयांत जातो तेव्हा तिथल्या विद्यार्थ्यांशी चर्चा होते. विद्यार्थी खूप चांगले प्रश्न विचारतात. पण त्यांचे पालक त्यांना सुरक्षित करिअर निवडायला सांगतात. प्युअर सायन्समध्ये करिअर करण्यास मनाई करतात. \n\nमी अशा विद्यार्थ्यांना सांगेन, तुम्ही तुमच्या आवडीचं क्षेत्र..."} {"inputs":"...धा मीडियात बरीच चर्चा झाली होती. \n\nअविनाश भोसले यांनी पुण्यातील कोरेगाव पार्क भागात उभारलेलं हॉटेल\n\nअविनाश भोसले यांच्या मुलीचं लग्न काँग्रेस नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री विश्वजीत कदम यांच्याशी झालं आहे. \n\nअविनाश भोसले यांच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबतच्या संबंधांविषयी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर सांगतात, \"अविनाश भोसले यांच्या साम्राज्याचा विस्तार हा निव्वळ सर्वपक्षीय राजकीय आशीर्वादावर आहे. त्यात त्यांची काम करण्याची आणि करून घ्यायची पद्धत याचाही वाटा आहेच. शिवसेना भाजपच्या सत्तेच्या काळात छ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी यावेळी हेलिकॉप्टरसाठी विनंती करणारे राजकारणी किंवा पक्ष यांची नावं सांगितली नव्हती. \n\n\"अविनाश भोसलेंचं हेलिकॉप्टर वापरलं नाही असा बडा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात नाही. अनेक केंद्रीय नेतेही लाभार्थ्याच्या यादीत आहेत,\" असं रवींद्र आंबेकर सांगतात. \n\nवादग्रस्त व्यक्तिमत्व\n\nअविनाश भोसले अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. \n\nमहाराष्ट्रात कथित सिंचन घोटाळ्याच्या चर्चेनं जोर धरल्यानंतर 2012मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.\n\n2008-09मध्ये जलसंपदा विभागाच्या नियमांना तिलांजली देऊन 4 कंत्राटदारांना धरणांच्या कामासाठी अॅडव्हान्स पैसे देण्यात आले. यासंबंधीच्या आदेशावर तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांची स्वाक्षरी होती. \n\nया चारपैकी एक होता धापेवाडा बॅरेज प्रोजेक्ट. या कामासाठीचं कंत्राट अविनाश भोसले यांच्या सोमा एंटरप्राईज या कंपनीला देण्यात आलं होतं. या कामासाठीचे 20 टक्के पैसे अॅडव्हान्समध्ये त्यांना देण्यात आले होते. यासाठीच्या आदेशावर अजित पवारांची स्वाक्षरी होती. \n\n\"1995 नंतर महाराष्ट्रात जेवढ्या धरणांचं बांधकाम झालं, त्यापैकी 50 टक्क्यांहून अधिक कामं अविनाश भोसले यांची कंपनी किंवा त्यांची भागीदारी असलेल्या कंपन्यांनी केली. यात महाराष्ट्राचा किती पैसा गुंतला असेल, याचा आपण अंदाज बाधू शकतो,\" असं मत आशिष जाधव मांडतात.\n\nयाशिवाय, अजित पवार पुण्यात रेंज हिल भागातील ज्या जिजाई बंगल्यामध्ये राहतात तो बंगला अविनाश भोसले यांच्या मालकीचा होता. या बंगल्याची मालकी नक्की कुणाची, हे ठरवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानला या प्रकरणाची दखल घ्यावी लागली होती. \n\nनंतर आपण हा बंगला अजित पवारांना विकल्याचं अविनाश भोसले यांनी स्पष्ट केलं होतं. \n\nकाही वर्षांपूर्वी विदेशातून येताना महागडं घड्याळ, दागिने आणताना कस्टम्स ड्यूटी भरली नाही म्हणून अविनाश भोसले यांना दंड करण्यात आला होता. त्यावेळीही त्यांचं नाव चर्चेत होतं.\n\nआता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची परवानगी न घेता विदेशात बँक खातं उघडल्याचा अविनाश भोसले यांच्यावर आरोप आहे. यासाठी त्यांना 1 कोटी 83 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. \n\nकाही दिवसांपूर्वी या खात्यात 500 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता हे पैसे कुणी आणि कशासाठी जमा केले, हे तपासण्यासाठी ईडीनं मुंबईत दोनदा त्यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता पुण्यातील त्यांच्या कार्यालयावर..."} {"inputs":"...धा राम शिंदेंनी काय केलं.\" \n\nपाहा संपूर्ण चर्चा-\n\n\"तिथून निवडणूक लढवण्याचा निर्णय नऊ महिन्यांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. राम शिंदे स्वतः धनगर आहेत. पण राम शिंदेंनी कधीही धनगर जमातीसाठी काही केल्याचा उल्लेखही केलेला नाही. त्यामुळे तिथे नाराजी आहे,\" असं संजय जोग म्हणाले. \n\nतर किरण तारे यांच्या मते, स्थानिक मुद्द्यांचा परिणाम नक्की होणार आहे. \"रोहितनं योजनाबद्ध पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे. रोहित जर त्यांचा वारसदार आहे हे लोकांसमोर मांडायचं असेल तर पवारांना त्या भागावर जोर लावणं गरजेचं होतं.\" ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना ही जागा मिळू शकेल.\"\n\nही फाईट राणे विरुद्ध शिवसेना अशीच होती. खूप वैयक्तिक लढत झाली आहे ही. पण केवळ राणेंचा मुलगा म्हणून नितेशला हार पत्करावी लागली तर त्यात भाजपची हार नक्की असेल, असं किरण तारे सांगतात. \n\n4. कोथरूडमध्ये मनसेविरुद्धची लढाई चंद्रकांत पाटलांसाठी किती अवघड?\n\nकोथरूडमधून मावळत्या विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णींना वगळून त्यांच्याऐवजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तिकीट देण्यात आलं. पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असल्यानं साऱ्या राज्याचं लक्ष वर आहे.\n\nतर याठिकाणी प्रबळ स्थानिक उमेदवार आहेत मनसेचे किशोर शिंदे आणि त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह त्यांच्या सहकारी पक्षांनी पाठिंबा दिलाय. त्यामुळे ही लढत जरा रंजक झाली आहे. \n\nसंजय जोग सांगतात, \"मेधाताई त्याच पक्षातून निवडून आलेल्या होत्या. भाजपचं नेटवर्क तयार होतं. त्यांच्या सुदैवानं विरोधी पक्ष खिळखिळा झालेला आहे. पक्षानं ठरवलं की चंद्रकांत पाटलांना उमेदवारी द्यायची. मग समोर किशोर शिंदे असले तरी नेटवर्किंग, पोल मॅनेजमेंट आणि चंद्रकांत पाटील या तिन्ही मुद्द्यांचा परिणाम होणारच आहे.\" \n\n\"पूर्वी कोथरूड म्हणजे भाजपचा मतदारसंघ होता. पण किशोर शिंदेनं चांगली फाईट दिलेली आहे. मनसेचं पुण्यात प्रस्थ आहे. महापालिकेत त्यांचे 29 नगरसेवक निवडून आलेले होते. त्यांना लोकांचा सपोर्ट आहे. त्यामुळे ही लढाई भाजपला सोपी जाणार नाही,\" राही भिडे यांनी सांगितलं. \n\nसचिन परब यांच्या मते, \"भाजपला टीकेला तोंड द्यावं लागलं हे खरं आहे. पण टीका करणारा भाजपचा वर्षांनुवर्षाचा मतदार आहे. त्यामुळे टिकेचा परिणाम होईल असं वाटत नाही. मला तर ही प्रचंड फाईट होईल असं वाटत नाही.\"\n\nकिरण तारे यांच्या मते, \"भाजपचे प्रदेशाध्यक्ष जिथून लढतायंत तिथून जिंकण्यासाठी भाजप जोरदार प्रयत्न करणार यात शंकाच नाही. किशोर शिंदेंचं फार काही आव्हान आहे, असं मलातरी वाटत नाही. चंद्रकांत पाटलांवर टीका, मस्करी जरूर झाली आहे. पण याचा अर्थ मतदार त्यांना मत देणार नाही, असं होणार नाही.\" \n\n5. सातारा लोकसभा कोण जिंकणार - उदयनराजे की श्रीनिवास पाटील?\n\nउदयनराजे भोसलेंनी लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यात खासदारकीचा राजीनामा दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपकडून त्यांना लगेचच उमेदवारीही दिली गेली आणि त्यामुळे विधानसभा निवडणुकांबरोबरच साताऱ्याची..."} {"inputs":"...धा सर्वांत दुर्मिळ कारण असावं.\n\nपण गोल्डबाख म्हणतात की, आपल्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं येण्याचं सर्वांत सर्रास दिसणारं कारण संरचनात्मक असतं- आपल्या सर्वांचंच वय वाढू लागल्यावर त्वचेखालील चरबी कमी होते, त्यातून हा परिणाम दिसतो. त्यामुळेच डोळ्यांखाली काळी वर्तुळं असलेले लोक जास्त थकल्यासारखे वाटतात.\n\nपण स्थित्यंतर दर्शवणाऱ्या- म्हणजे पुरेसा आराम मिळाला नसेल तर दिसणाऱ्या अशा वर्तुळांबाबत ही स्पष्टीकरणं पुरेशी ठरत नाहीत. \n\n\"सूज येणं, हेदेखील डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांमागचं एक कारण आहे,\" असं गोल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेक्शन त्वचेखाली घेण्याचाही प्रयत्न केला, त्याला बऱ्यापैकी यश मिळालं.\n\nकाही संशोधकांनी क जीवनसत्वाचं उपयोजन करायचा प्रयत्न केला आहे, तर इतर काहींनी फारशा परिणामकारक नसलेल्या तरीही स्मार्ट ठरणाऱ्या 'सनस्क्रिन' व 'यूव्ही-कोटेड सनग्लासेस' अशा पर्यायांचा वापर केल्याचं दिसतं.\n\n \"दिसण्यात सौम्य ते मध्यम पातळीवरची सुधारणा झाली, तरी रुग्णाच्या जीवनमानात सुधारणा होऊ शकते,\" असं सरकार म्हणतात. परंतु, अधिक पुरावा उपलब्ध होईपर्यंत डोळ्यांखालची काळी वर्तुळं अधिक शहाणीव आलेल्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य मानायला हरकत नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...धांवर अवलंबून आहेत. \n\nकतारने ओपेकमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.\n\nकतारच्या निर्णयाने येत्या काही महिन्यांमध्ये तेलाच्या किंमतीवर परिणाम होईल, असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आशियाई देशांमध्ये गॅसचे दर तेलाच्या किमतीशीच जोडले गेले आहेत. \n\nराजकीय परिणाम काय?\n\nजागतिक राजकारणात ओपेक संघटनेचं महत्त्व आहे. 1970 मध्ये या संघटनेला वैश्विक ओळख प्राप्त झाली. \n\nवॉशिंग्टन पोस्टमधील लेखानुसार जगभरात तेलबाजारावर नियंत्रण आहे, असा भ्रम निर्माण करण्यात ओपेक संघटना यशस्वी ठरली. हाच भ्रम कायम राखत ओपेक संघट... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर्षं एकमेकांशी लढत होते. मात्र तरीही हे दोन्ही देश संघटनेचे सदस्य आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...धात असंतोष व्यक्त करण्याचं ठिकाण'\n\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात झाली होती. पुढे विधानसभा निवडणुकीत घडलेलं राजकीय नाट्य आपण सर्वांनीच पाहिलं आहे. या काळात कोश्यारींनी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना अचानक शपथ दिल्यानंतर त्यांच्यावर भाजपची बाजू घेत असल्याचा आरोप झाला.\n\nराज्याचे राज्यपाल होण्याआधी कोश्यारी हे भाजपचे नेते म्हणून ओळखले जात. ते महाराष्ट्राचे राज्यपाल होण्यापूर्वी काय करायचे याची अध... उर्वरित लेख लिहा:","targets":"राजकारणही शिवसेनेला अडचणीत आणण्याभोवती केंद्रीत असतं,\" असं राजकीय विश्लेषक आणि लेखक धवल कुलकर्णी यांना वाटतं.\n\nधवल कुलकर्णी यांनी 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' या पुस्तकात शिवसेना आणि मनसेचं राजकारण तसंच राज आणि उद्धव यांच्यातील नातेसंबंध याचं सखोल विश्लेषण केलेलं आहे.\n\nकुलकर्णी यांच्या मते, \"मनसे संधी मिळेल तिथे सरकारला कोंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असते. सध्या राजभवन हे पर्यायी सत्ताकेंद्र म्हणून उदयाला येत असताना त्याचा वापर करून घेण्याची संधी मनसेला सोडायची नव्हती.\"\n\n\"गेल्या वर्षभरात राजभवनाच्या अवतीभोवती घडणाऱ्या घडामोडींमध्ये मनसे नव्हती. ही कसर त्यांनी गुरुवारी पूर्ण केली,\" असं मत कुलकर्णी नोंदवतात.\n\nभाजपशी सुसंगत राजकारण\n\nलोकसभा-विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. पण त्यानंतर शिवसेनेनं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यानंतर त्यांचा हिंदुत्वाचा मुद्दा घेण्याचा मनसेचा प्रयत्न असल्याचं दिसून आलं. काही मुद्द्यांवर त्यांनी भाजपचं कौतुकही केल्याचं पाहायला मिळालं.\n\nम्हणजेच सध्या मनसे भाजपशी सुसंगत असं राजकारण करत असून भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असल्याचा अर्थ जाणकार काढत आहेत.\n\nयाबाबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्याशीसुद्धा आम्ही बातचीत केली. ते सांगतात, \"कोरोना काळात मंदिरे उघडण्याबाबत मनसेची भूमिका ही भाजपसारखीच होती. गेल्या काही महिन्यांपासून मनसे भाजपच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात आहे. विधानसभा-लोकसभा निवडणुका अद्याप लांब असल्या तरी 2022 मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकांकडे त्यांची नजर आहे. शक्य असल्यास भाजपशी युती किंवा 'अंडरस्टँडिंग' अशी मनसेची भूमिका असू शकते. त्यांनी काँग्रेस आणि NCP कडे जाण्याचा प्रयत्न केला होता. पण आता शिवसेनाच त्या गटात गेल्याने तिथं जाण्याचे मनसेचे मार्ग बंद आहेत. म्हणून सत्ताधारी पक्षाचे विरोधक म्हणून पुढे येण्याचा जोरदार प्रयत्न मनसे करू पाहत आहे. राज्यपालांची भेट ही त्याचीच मोर्चेबांधणी आहे.\"\n\nधवल कुलकर्णी यांनीसुद्धा अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. \"मनसेचं शिवसेनेशी विळ्या-भोपळ्याचं नातं आहे. त्यांनी सर्वप्रथम भाजप, नंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना यश आलं नाही. भाजप-शिवसेनेची युती तुटल्यानंतर ही पोकळी भरण्याचा मनसे प्रयत्न करणार हे स्वाभाविक आहे,\" असं कुलकर्णी..."} {"inputs":"...धार, बेस्टेस्ट फिनिशर, कॅप्टन कूल असं सगळं नावावर असलेल्या धोनीने रांचीला अव्हेरलं नाही. \n\nछोट्या शहरांमध्ये बदल घडायला वेळ लागतो. जगण्याचा वेग कूर्म असतो. वायटूकेनंतरच्या जगात रांचीच्या नशिबात धोनी आला. तुम्ही कुठचे आहात यापेक्षा तुम्ही काय केलंत हे लक्षात ठेवलं जातं. रांचीकरांचा निरोप घेऊन धोनी चेन्नईत उतरला. चेन्नईत प्रतिरांची निर्माण केलेल्या धोनीने स्वातंत्र्यदिनाच्या साक्षीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. धोनीची कारकीर्द क्रिकेटपेक्षाही सामान्य मध्यमवर्गीय माणसाला स्वप्नं पाहून ती प... उर्वरित लेख लिहा:","targets":"असे. ही सिद्धी प्राप्त होण्यासाठी तपश्चर्या लागते. धोनीने ती रियाझरुपी प्रोसेस प्राणपणाने जपली. \n\nकौतुकानं हुरळणं नाही, टीकेनं खचणं नाही \n\n2007 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. टीम इंडियावर प्रचंड टीका झाली होती. अनेक खेळाडूंच्या घरासमोर लोकांनी निषेध, हुर्यो उडवली होती. धोनीच्या रांचीतही हे घडलं होतं. यामुळे त्याला काही दिवस दिल्लीतच राहावं लागलं होतं. या कटू आठवणीने धोनी अंर्तबाह्य बदलला. कदाचित यामुळेच कौतुकाने मी हुरळून जात नाही आणि टीकेने खचून जात नाही हा त्याचा मंत्र झाला. कॅच असो, स्टंपिंग असो, उत्तुंग षटकार असो, शतक असो- धोनीचं सेलिब्रेशन शांतच असे. \n\nचित्ताकर्षक नाटक मंडळी होत हातवारे नाही, आक्षेपार्ह भाषा नाही. वर्ल्डकप विजयानंतरही तो शांतच होता. असंख्य यशोशिखरं पादाक्रांत करणाऱ्या धोनीने असंख्य पराभवही पचवले. त्या पराभवांनंतर तो विचलित झाला नाही. अर्वाच्य भाषेत कोणाला बोलल्याचं ऐकिवात नाही, मैदानावर अश्रू ढाळले नाहीत, प्रतिस्पर्ध्यांना उणं दाखवलं नाही. जिंकणं आणि हरणं या पारड्यांचा तराजू धोनीने समर्थपणे तोलला. तो इकडचा झाला नाही आणि तिकडचाही झाला नाही. \n\nजिंकण्याने उत्तेजित न होणं आणि पराभवाने खांदे पाडणं हे दोन्ही त्याला मान्य नसावं. विनोबाजींनी सांगितलेली स्थितप्रज्ञाची लक्षणं धोनीला चपखलपणे लागू होतात. जिंकल्यानंतरचं त्याचं अलिप्तपण विरक्तीची झलक देत असे. जेतेपद हातात आल्यावर ते टीममधल्या नव्या मुलांच्या हाती देऊन स्वत: दूर उभं राहण्यात पीआर गिमिक नव्हतं. ते आपसूक त्याच्या हातून घडत असे.\n\n मला सर म्हणू नका- माही म्हणा, भाई म्हणा, भैय्या म्हणा हे त्याचं युवा खेळाडूंना सांगणं असं. माझ्या रुमचा दरवाजा तुमच्यासाठी सदैव उघडा आहे, तुम्ही कधीही येऊ शकता हे कोरडेपणाने सांगणं नव्हतं. म्हणूनच माहीभाईंची प्रोसेस समजून घेण्यासाठी टीम इंडियातली नवी पोरं त्याच्या रुममध्ये दाखल होत. माहीभाईही हातचं न राखता त्यांच्यासाठी अनुभवाचा खजिना रीता करत. रुढार्थाने धोनी ओल्ड स्कूल थिकिंगचा वारकरी पण त्याने आपल्या प्रोसेसरुपी पंथाचा वृथा अभिमान बाळगला नाही. टिकून राहण्यासाठी स्वत:ला गुणकौशल्यांच्या बाबतीत उन्नत करावं लागतं. धोनीने ते सदैव केलं. \n\nमी तांत्रिकदृष्ट्या सर्वोत्तम कीपर नाही आणि सर्वसमावेशक बॅट्समन नाही हे धोनी स्वत:च सांगितलं होतं. मात्र तरीही क्रिकेटमधल्या सर्वोत्तम..."} {"inputs":"...धारण 16 दिवसांपूर्वी या सगळ्यांनी या गुहेत प्रवेश केला.\n\nत्यांच्या सायकली गुहेच्या प्रवेशाजवळ सापडल्या, मात्र तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता. संपूर्ण टीम बेपत्ता झाल्याचं लक्षात आल्यावर स्थानिक वेळेनुसार रविवारी दुपारी 1 वाजता शोधमोहीम सुरू करण्यात आली.\n\nते नेमके आत का गेले, हे अजूनही कळू शकलेलं नाही. मात्र काही स्थानिक वृत्तपत्रांनुसार ही टीम आपला सराव संपवून या गुहेत एक सरप्राईज बर्थडे पार्टी करायला गेली होती. याच टीममधला एक सदस्य गेम, जो गुहेत गेला नाही, त्याने एका बातमीत सांगित... उर्वरित लेख लिहा:","targets":"न पावसाचं पाणी गुहेत शिरू लागलं. पण तोवर हे सगळे गुहेत इतके आतवर पोहोचले होते की त्यांना लक्षात आलं नाही. पाणी वाटेतल्या एका खोलगट भागात साचल्यानं त्यांचा परत येण्याचा मार्ग बंद झाला.\n\nपत्रकारांना गुहेजवळची जागा रिकामी करण्यास सांगितलं आहे.\n\nब्रिटिश केव्ह रेस्क्यू काउंसिलचे बिल व्हाईटहाऊस यांनी बीबीसी न्यूजला सांगितलं की, बचावकार्य करणाऱ्या डायव्हर्सना पाणी साचलेल्या भागात आणि थोड्या कोरड्या भागात साधारण 1,500 मीटर फिरून जावं लागलं.\n\n5. बचावकार्यात धोका काय?\n\nही गुहा खूप लांब आहे आणि आत पाणी शिरलेलं आहे. जिथे पाणी नाही, तिथे सर्व डाइव्हर्स तळ बनवून थांबले आहेत. \n\nकाही दिवसांपासून गुहेतील पाणी मोटरने बाहेर काढलं जात आहे, त्यामुळे पाण्याची पातळी कमी झाली आहे, म्हणून मुलांना गुहेतून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गुहेतून 12.8 कोटी लीटर पाणी बाहेर काढलं आहे. \n\nबीबीसीचे प्रतिनिधी जॉनथन हेड यांनी सांगितलं की, बचाव कामातील सर्वांत मोठी अडचण आहे ती म्हणजे या मुलांनी यापूर्वी कधीही डायव्हिंग केलेलं नाही. शिवाय या मुलांना डायव्हिंगची उपकरणं सोबत घेऊन पोहायचं आहे. \n\nगुहेतील पाणी अतिशय थंड आहे. मुलांना काही तास याच पाण्यात पोहावं लागणार आहे. त्याचा मुलांना त्रास होऊ शकतो. इतका वेळ पाण्यात पोहावं लागल्यानं शरीर बधीर होऊ शकतं. तसंच मुलांना इन्फेक्शनही होऊ शकतं. या गुहेतील वटवाघुळासारखे पक्षी चावण्याचीही भीती आहे, अशी माहिती हेड यांनी दिली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...धिक फोटो\n\nएकच मास्क धुवून वापरायचा...\n\nसरकारनं आशा वर्कर्सला सुरक्षेसाठी काहीच साधनं दिली नाहीत, असा आक्षेप अलकाताई आणि इतर आशा वर्कर्सनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केला.\n\nछाया गायकवाड यवतमाळ जिल्ह्यातील दूधगावमध्ये आशा वर्कर म्हणून काम करतात. \n\nसरकारनं सुरक्षेसाठी काय दिलं, असं विचारल्यावर त्या सांगतात, \"गेल्या 12-13 दिवसांपासून आम्ही कोरोनाचा सर्व्हे करत आहोत. त्यासाठी आम्हाला एक सुती मास्क दिलाय. सध्या आम्ही तोच मास्क वापरतोय. सर्व्हे करून घरी आलो की आम्ही तो धुतो आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी वापरतो... उर्वरित लेख लिहा:","targets":". आम्हीच त्यासाठी घरोघरी हिंडतो आणि सरकारला आकडेवारी पुरवतो. त्या आकडेवारीवर सरकार बोलतंय, पण, ती पुरवणाऱ्या आशा वर्करचं मात्र नाव घेत नाही.\"\n\nसरकार काय म्हणतं?\n\nआशा वर्कर्सची स्थिती जाणून घेतल्यानंतर आम्ही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांच्याशी संपर्क साधला.\n\nआशा वर्कर्स सुरक्षेच्या साधनांविना काम करत आहेत, यावर ते म्हणाले, \"मागील दीड महिन्यांपासून आशा वर्कर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत. जिथं जिथं सुरक्षेच्या साधनांची कमतरता आहे, तिथं तिथं स्थानिक प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. आशा वर्कर जीव धोक्यात घालून तुटपुंज्या पगारावर काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला संरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आधार देण्याची जबाबदारी सरकारची आहे.\" \n\nआशा वर्करच्या कामाला काही ठिकाणी विरोध होत असल्याच्या प्रकरणांविषयी ते म्हणाले, \"राज्यात एक-दोन ठिकाणी अशी प्रकरणं घडली आहेत. आशा वर्कर प्रत्यक्षात फिलड्वर काम करत आहेत. पुढचा माणूस कोरोना पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे माहिती नसताना प्रत्येक घरात जाऊन माहिती संकलित करत आहेत. त्या महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे. त्यांना विरोध न करता सहकार्य केलं पाहिजे.\" \n\nकोरोनाच्या कामाबाबत मिळणाऱ्या मानधनाविषयी आशा वर्कर्स तक्रार करत आहेत, यावर यड्रावकर म्हणाले, \"सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा विषय आपल्याला महत्त्वाचा आहे. या परिस्थितीत ज्या-ज्या लोकांनी जीव ओतून काम केलंय, त्यांना निश्चितपणे न्याय मिळणार. त्यासाठी मी प्रयत्न करणार.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...धिकार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं असतानाही पोलीस समलैंगिक व्यक्तींवर लक्ष ठेऊन त्यांना ताब्यात कसं घेऊ शकतात? \n\nपाश्चिमात्य देशात ज्यांना थर्ड सेक्स म्हटलं जातं तशा अनेक माणसांना आपल्या देशात अपमानित व्हावं लागलं आहे, तसंच त्यांना आपली ओळख लपवावी लागली आहे आणि नाईलजाने वेश्यावृत्तीच त्यांच्या जगण्याच साधन बनली आहे. 377 कलमाच्या जोखडातून मुक्तता झाल्यानंतर त्यांना त्यांचं माणूसपण खुलेपणाने वागवता येईल. \n\nख्रिश्चनबहुल अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये समलैंगिकता गुन्हा नाही. अमेरिकेतील अनेक... उर्वरित लेख लिहा:","targets":"त:ला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारा हा देश एखाद्या विशिष्ट धर्माच्या मान्यतेनुसार कायदा तयार किंवा लागू करू शकत नाही. \n\nहा विषय केवळ समलैंगिकांपुरता मर्यादित नाही. कायद्याचं राज्य आणि कायद्यासमोरच्या समानतेच्या मूलभूत हक्कांविषयी आहे. \n\nसमलैंगिक माणसं देशाचे नागरिक नाहीत का? त्यांना नागरिक या नात्याने कायदेशीर संरक्षण मिळायला नको का? \n\nकलम 377 हटवण्याच्या मोहिमेचं समर्थन केल्यास समलैंगिक ठरवलं जाईल अशी भीती असल्याने देशातले अनेकजण याबाबत अळीमिळी गुपचिळी ठेऊन असतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...धिकारात ढवळाढवळ करतं असे आरोप अनेक राज्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर केले आहेत. मुंबई केंद्राला पैसा देते. पण, त्यामोबदल्यात मुंबईला काहीच मिळत नाही, अशी भूमिका मुंबई महापालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने या आधीदेखील उघडपणे घेतली आहे. \n\nउद्धव ठाकरेंना राष्ट्रीय राजकारणात छाप उमटवायची आहे?\n\nयाबाबत बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात, \"भाजपसोबत सत्तेत असताना उद्धव ठाकरेंनी थेट मोदी, शाह किंवा भाजपवर इतक्या तिखट भाषेत आरोप केले नाहीत. सत्तेत असताना सामन्यातून, सरकारच्या त्रुटी दाखवण्याच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही मागणी केली. याचा अर्थ स्पष्ट आहे, उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत जाण्याचे सर्व दरवाजे आता बंद झाल्याचं सूचित केलं आहे.\" \n\nमहाराष्ट्राच्या हितासाठी शिवसेनेसोबत जाण्यास तयार आहोत. केंद्रीय नेतृत्वाने एखादा फॉर्म्युला तयार केला, आणि उद्धव ठाकरेंना तो मान्य झालं तर एकत्र येवू, असं वक्तव्य भाजपचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी केलं होतं. त्यानंतर, काडीमोड करून वेगळे झालेले हे दोन मित्र पुन्हा एकत्र येतील अशी चर्चा सुरू झाली. यावर चंद्रकांत पाटील यांनी खुलासा करत, शिवसेनेने हात पुढे करावा असं म्हटलं. मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा चर्चांना उधाण आलं होतं. \n\nयाबाबत बोलताना हेमंत देसाई म्हणातात, \"यापुढे शिवसेना आणि भाजप कधीच एकत्र येणार नाहीत. 25 वर्षांपेक्षा जास्त मित्र असलेल्या या दोन्ही पक्षातील सर्व दोर आता कापले गेले आहेत. भाषणाच्या ओघात उद्धव ठाकरेंनी मोदींना अहंकारी राजा, आणि भाजप नेत्यांना कळसूत्रीच्या बाहुल्या म्हटलं. त्यांचा रोख कळसूत्रीच्या बाहुल्यांकडे जास्त होता. पण, आजच्या भाषणावरून शिवसेना-भाजप आता कधीच एकत्र येणार नाहीत हे साफ आहे.\" \n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुप्त धागा ठेवलाय?\n\nउद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भाषणाचा अनेकवेळा उल्लेख केला. मोहन भागवतांनी हिंदुत्व या संज्ञेचा व्यापक अर्थ सांगितला होता. उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना सरसंघचालकांचं ऐका असा टोला लगावला. \n\nसरसंघचालक मोहन भागवत\n\nयाबाबत सांगताना राही भिडे म्हणतात, \"उद्धव ठाकरे जरी भाजपसोबत जाण्याच्या मनस्थितीत नसले तरी, संरसंघचालकांचं ऐका असं म्हणत त्यांनी भाजपसोबत पुढील काळात पुन्हा जोडण्यासाठी मोहन भागवतांचा सुप्त धागा अजूनही बाकी ठेवलाय. वारंवार त्यांनी सरसंघचालकांचा उल्लेख यासाठीच केला.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...धिकारी होत आहेत आणि आपण प्रिलिम, मेन्स, मुलाखत, या चक्रात अडकलो आहोत याचा मला प्रचंड त्रास व्हायचा. मग तिने त्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. \n\n\"खरं सांगू का मुलींइतकाच ताण मुलांनाही असतो. त्यामुळे परीक्षा पास न होणं त्यांच्यासाठीही तितकंच त्रासदायक ठरतं. मुलींना परीक्षा पास झाली नाही तर लग्न करून निघून जाण्याचा पर्याय असतो. मुलांचं तसं होत नाही. मुलांचं करिअर कायमच जास्त गांभीर्याने घेतलं जातं. मुलींना आपण गृहिणी होण्याचा पर्याय ठेवला आहे. मी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा मला अनेक प्रकारची लो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहेर पडण्याची तजवीज तिने केली होती. शहाणी माणसं गरजेची\n\nस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना इतर गोष्टींपेक्षा मानसिक ताण हाताळणे ही एक टप्प्यावर कठीण गोष्ट होऊन बसते. स्वातीच्या मते चार शहाणी माणसं अभ्यास करताना आजूबाजूला असणं गरजेचं असतं. घरच्यांना ते दु:ख समजेलच असं नाही. त्यांना वाटत राहतं की ही करतेय अभ्यास पण पुढे काय? स्वातीच्या मते पदवीनंतर दोन अडीच वर्षं काहीच हातात नसताना घरच्यांनी तिच्यासाठी पैसे पुरवणं हीसुद्धा मोठी गोष्ट होती. माझ्यासह माझ्या अनेक मैत्रिणींना दोन प्रयत्नानंतर नोकरी करण्याची सक्त ताकीद घरच्यांनी दिली होती. \n\nमुलगी म्हणून घरच्यांचा आणि नातेवाईकांचा प्रचंड ताण स्वातीवर होता. नातेवाईक आई वडिलांवर दबाव टाकत असत. लग्नाबद्दल वारंवार बोलत असत. त्यामुळे परीक्षा पास झाल्यावर स्वत:पेक्षा घरच्यांना समजावणं हाच एक मोठा कार्यक्रम असायचा असं स्वाती व्यथित होऊन सांगते. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nनोकरी करणे हा ताण जसा मुलांना असतो तसा मुलींनाही असतोच. कारण अभ्यासाचं सोंग आणलं तरी पैशाचं सोंग आणता येत नाही. आपल्या सोबत शिकलेली मुलं मुली त्यांच्या करिअरमध्ये पुढे जात असतात. त्यांची लग्नं होतात, पोरंबाळं होतात. आपण इथे अभ्यासच करत असतो. जळीस्थळी अभ्यासाबाबत प्रश्न विचारले जातात तेव्हा ते नकोसं होतं. जेव्हा माझा निकाल लागला, आणि माझा साखरपुडा झाला तेव्हा त्यांना एक वेगळाच आनंद झाला. मला पोस्ट मिळाल्यावर त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्यामुळे निकाल हीच आपली ओळख आहे का असा प्रश्न स्वातीला पडला.\n\nस्वाती, वनिता आणि पूजा या तिघींशी बोलल्यावर मला असं लक्षात आलं की प्रत्येकीचा एक वेगळा संघर्ष आहे. स्वातीने तो पूर्ण केला, वनिता अजूनही करतेय आणि पूजा ने तो काही काळ थांबवला असला तरी पुन्हा करण्याची तिची तयारी आहे. मुली स्पर्धा परीक्षेच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर लग्न हा विषय असला तरी नोकरीची चिंता मुलींनाही चुकलेली नाही. त्यांच्याकडूनही अर्थाजर्नाची अपेक्षा करणारा समाज आता उभा राहतोय. स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याचा ताण मुलांना आणि मुलींनाही चुकलेला नाही. तो अटळच आहे. या तिघी याच समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या मनात डोकावताना असं लक्षात आलं की त्यांनी हा संघर्ष मनापासून केला, करताहेत, अनेक समस्यांना तोंड दिलं, समाजाची आणि स्वत:चीही वेळोवेळी समजूत घातली आणि लढत राहिल्या. स्वत:च्या उद्दिष्टांशी प्रामाणिक..."} {"inputs":"...धी पक्षांना लाभ होऊ शकतो, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुनील चावके यांचंही मत आहे.\n\nचावके सांगतात, \"शरद पवारांमध्ये विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी लागणारं कसब आहे. ते त्यांनी महाराष्ट्रात दाखवून दिलं होतं. त्यांच्याच प्रयत्नांनी उद्धव ठाकरेंना काँग्रेसने पाठिंबा दिला होता. सद्या काँग्रेस पक्ष मरगळलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे शरद पवारांच्या नेतृत्वाचा लाभ काँग्रेससह इतर पक्षांना होऊ शकतो.\"\n\nदिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनीही झी 24 तासवर केलेल्या विश्लेषणात म्हटलं, \"सध्याच्या घडीला भाजपविरोधा... उर्वरित लेख लिहा:","targets":"गले होते. ते NDA ला फायद्याचं ठरलं. आता पवारांचं UPA बाबत तसंच आहे.\"\n\nमात्र, अभय देशपांडे पुढे म्हणतात, शरद पवार हे आपले मित्र आहेत की शत्रू आहेत, हे काँग्रेसला अजूनही कळलं नाहीय. पवारांचे भाजपसोबतचे संबंध कायमच काँग्रेसला संभ्रमात टाकतात. अशावेळी काँग्रेस UPA अध्यक्षपदाबाबत विचार करण्याची शक्यता आहे. मात्र, पवारांना निमंत्रकपद देण्याबाबत आक्षेप नसेल.\"\n\nआता सर्वांत महत्त्वाच प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, जर यदाकदाचित शरद पवार UPA चे अध्यक्ष झाले, तर राहुल गांधी त्यांच्या नेतृत्त्वात काम करतील का?\n\nराहुल गांधी हे पवारांच्या नेतृत्त्वात काम करू शकतील का?\n\nराहुल गांधी आणि शरद पवार यांनी सोबत काम करण्यास काहीच अडचण येणार नसल्याचं विजय चोरमारे म्हणतात.\n\nचोरमारे पुढे सांगतात, \"UPA म्हणजे केवळ केंद्रातील सत्तेतील पक्षाविरोधात विरोधकांची मोट बांधण्याचं काम आहे. केवळ धोरणात्मक पातळीवर एक व्हायचं आहे. इतरवेळी ज्याने-त्याने आपापला पक्ष वाढवायचा आहे. त्यामुळे या दोघांनी एकत्र येण्यात काहीच अडचण दिसत नाही.\"\n\nभाजपविरोधात किंवा केंद्र सरकारविरोधात व्यापक जनभावना निर्माण करण्यासाठी आणि एकत्र राहण्यासाठी UPA असल्यानं कुणाच्या नेतृत्त्वाची अडचण होण्याची शक्यता दिसत नसल्याचंही विजय चोरमारे सांगतात.\n\nअभय देशपांडे म्हणतात, \"प्रदेशिक पक्षांची मोट बांधण्यासाठी UPA ला शरद पवार यांसारखाच नेता लागणार आहे. प्रादेशिक पक्षांना काँग्रेस तितका प्रभावी वाटत नाहीय. UPA मध्ये पक्ष एकत्रित करणं हा उद्देश गृहित धरल्यास कुणाच्या नेतृत्त्वात काम करण्याचा प्रश्न उद्भवणार नाही.\"\n\nमात्र, शरद पवार हे राष्ट्रीय राजकारणातील नेते असले, तरी आजच्या घडीला त्यांच्या पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादीचे केवळ 5 खासदार आहेत. मग या 5 खासदारांच्या बळावर ते UPA चे अध्यक्ष होऊ शकतात का आणि हे इतर प्रादेशिक पक्षांना मान्य होऊ शकेल का?\n\n5 खासदारांच्या नेत्याचं नेतृत्व इतर पक्षांना मान्य होईल का?\n\nसध्या लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 खासदार आहेत. त्याचवेळी काँग्रेसचे 52 तर तामीळनाडूतील प्रादेशिक पक्ष द्रविड मुनेत्र कळघमचे 24 खासदार लोकसभेत आहेत. त्यामुळे फक्त 5 खासदारांचा पक्ष UPA चं नेतृत्व करू शकेल का, असा प्रश्नही उपस्थित केला जाऊ शकतो. \n\nपण, काँग्रेसची असं करण्याची खरंच तयारी आहे का, अध्यक्षपद इतर पक्षांच्या नेत्याकडे जाणं काँग्रेसला मान्य आहे का, यावर सगळं अवलंबून..."} {"inputs":"...धी या भारताच्या राजकारणात अधिक सक्रीय झाल्या. मात्र, त्यावेळी काँग्रेसमधील पक्षाची धुरा ज्येष्ठांच्या हाती होती. मोरारजी देसाई, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील, कामराज आणि निजलिंगप्पा यांसारख्या नेतेमंडळींचा शब्द काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेत वजनदार होता.\n\nयाच काळात काँग्रेसमध्ये समाजवादी विचारांच्या तरुणांची सुद्धा एक फळी होती. चंद्रशेखर, मोहन धारिया, कृष्णन कांत, अमृत नाहटा अशा त्यावेळच्या तरुण नेतेमंडळींचा त्यात समावेश होता.\n\nही गोष्ट साधारण 1967 च्या दरम्यानची. त्यावेळी के. कामराज हे काँग्रेस... उर्वरित लेख लिहा:","targets":"दौरा सुरू केला, त्यावेळी काँग्रेसच्या पक्षीय वरिष्ठांकडून आदेश काढण्यात आला की, या 'युवा तुर्कां'ना पक्षीय कार्यलयानं महत्त्व देऊ नये.\n\nमाजी पंतप्रधान चंद्रशेखर\n\nमात्र, या युवा तुर्कांच्या या अनेक मुद्द्यांना इंदिरा गांधींचा पाठिंबा होता. पुढे इंदिरा गांधींनी त्यांच्या काही मागण्या अमलातही आणल्या. त्यात बँकांचं राष्ट्रीयकरण करणे, संस्थानिकांचे तनखे रद्द करणे हे त्यातलेच निर्णय. युवा तुर्कांचा हा एकप्रकारे विजयच होता. \n\nमात्र, पुढे राजकीय घडामोडीत युवा तुर्कांचा गट शाबूत राहिला नाही. पुढे इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यानं ते पक्षातून बाहेर पडलेच, मात्र अनेकांनी तुरुंगवासही भोगला.\n\nसाठचं दशक चंद्रशेखर, मोहन धारिया आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गाजवलं. ज्येष्ठांविरोधात आवाज बुलंद करून, आर्थिक-सामाजिक मुद्दे पुढे रेटण्यासाठी या युवा तुर्कांनी केलेले प्रयत्न महत्त्वाचे मानले गेले.\n\nया युवा तुर्कांची उपमा अनेकजण आताच्या काँग्रेसमधील बंडखोर,नाराज युवा नेत्यांना देऊ पाहत आहेत. मात्र, ते योग्य आहे का, हे राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेतलं.\n\nपायलट-शिंदेंच्या बंडाची 'तरूण तुर्क'शी तुलना कितीपत योग्य?\n\nज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय राजकारणाचे अभ्यासक रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"चंद्रशेखर यांच्यावेळचे युवा तुर्क आणि आताचे काँग्रेसचे तरुण नेते यांची कदापि तुलना होऊ शकत नाही. साठ-सत्तरच्या दशकातील राजकारणात विचारधारा, राष्ट्रीय मुद्दे इत्यादी गोष्टींसाठी वाद होत असत. आता वैयक्तिक महत्त्वकांक्षा दिसून येतात.\"\n\nशिवाय, रशीद किडवई हे आणखी एक मुद्दा मांडतात. ते म्हणतात, \"आता काँग्रेसमधील नाराज किंवा बंडखोरी करणारे बरेचजण मुळात राजकीय वारसा घेऊन आलेत आणि दुसरं म्हणजे 'ओल्ड गार्ड' म्हणजे ज्येष्ठ नेते सुद्धा मर्जीतले होऊन बसलेले आहेत. त्यामुळे एकूणच चित्र पूर्णपणे वेगळं आहे.\"\n\nचंद्रशेखर किंवा तत्कालीन युवा तुर्कांशी तुलना करायची झाल्यास, आताच्या युवा नेत्यांमध्ये तितकी त्यागाची भावना दिसतच नसल्याचं रशीद किडवई म्हणतात.\n\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवारही रशीद किडवई यांच्याशी सहमत होतात. \n\n\"साठच्या दशकात युवा तुर्क हे आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांसाठी एकत्र आले होते. इंदिरा गांधींचाही त्यांना पाठिंबा होताच. शिवाय, या युवा तुर्कांच्या मुद्द्यांमुळे इतर समाजवादी किंवा डाव्या..."} {"inputs":"...धीपासूनच सुरू होते. तेव्हाची परिस्थिती कशी असेल याचा अंदाज नाही पण सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून सुरवातीपासून काळजी घेण्यासाठी ही सूचनावली तयार केली आहे. गणेश मंडळांवरती ही पाळण्याचं बंधन नाही. पण मंडळांनी या सूचनावलीचा विचार करावा असं आम्हाला वाटतं. महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासनाने याबाबत योग्य ते नियम तयार करावेत. त्यांनी दिलेल्या नियमांचे पालन मुंबईतील गणेशोत्सव मंडळ करतील असा आम्हाला विश्वास आहे. \n\n\n\n\n\n\n\n\n\nसूचनावली खालीलप्रमाणे\n\n1. वर्गणी - मुंबईतील मोठ्या मंडळांनी ( आर्थिकदृष्ट्या सक्षम) ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रवर्षी या उत्सवमंडपाचं रूप हा भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतो. यावर्षी कोणत्याही मंदिर किंवा प्रसिद्ध वास्तूच्या देखाव्याचं रुप या उत्सवमंडपाला देण्यात येणार नाही. उत्सव मंडपात फक्त मखर असेल आणि त्यामध्ये बाप्पांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. कोरोनाच्या पार्शक्षभुमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.\n\nगेल्या आठवड्यात सर्व गणपती मंडळांच्या अध्यक्षांची व्हीडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली. यंदाचा सार्वजानिक गणेशोत्सव दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने उत्सवमंडप उभारून अत्यंत साध्या पद्धतीने सर्व धार्मिक विधी पार पाडून नागरिकांच्या तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेऊन साजरा करण्यात येणार आहे. अशा नित्य धार्मिक कार्यक्रमांव्यतिरिक्त होणारे इतर सर्व सार्वजानिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.\n\nगणेशोत्सवाचे नियोजन तसेच मिरवणुकीच्या निर्णयाबाबत तत्कालीन परिस्थितीनुसार आणि व्यापक समाजहित लक्षात ठेऊन लवचिकता ठेवण्यात येईल. शासन आणि प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, सर्व अटी, नियम व शर्तींचे काटेकोर पालन करूनच गणेशोत्सव साजरा करण्यात येईल. गणेशोत्सवाच्या स्वरूपा संदर्भात पुण्यातील सर्व गणेश मंडळाना विश्वासात घेऊन बैठक घेण्यात येणार आहे \n\nआगामी गणेशोत्सव गणपतीला कोणत्याही प्रकारचा मास्क लावू नये जेणेकरून पावित्र्य भंग होईल. असं आवाहनही मंडळांनी नागरिकांना, मूर्तीकारांना आणि इतर सार्वजानिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केलं आहे. \n\nइतर महाराष्ट्रात काय?\n\nकोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नागपुरातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही जनतेची सुरक्षा लक्षात घेऊन मर्यादित प्रमाणात हा उत्सव साजरा करण्याचं ठरवल आहे. \n\nनागपूरचं सर्वांत मोठं गणेश मंडळ नागपूरचा राजाच्या आयोजन समितीने सरकारच्या आदेशाचे पालन करणार असल्याचं सांगितलं आहे. नागपूरच्या राजाचं या वर्षी पंचवीसावं वर्ष आहे तरी रौप्य महोत्सव वर्षाचे आयोजन पुढच्या वर्षीही करण्यात येऊ शकतं असे आयोजन समितीचे अध्यक्ष दीपक जैस्वाल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\nगणेशभक्तांची सुरक्षा हीच प्राथमिकता असल्याचं जैस्वाल यांनी सांगितलं. जरी लोकांच्या येण्यावर मर्यादा येणार असल्या तरी गणेशमूर्तीचे काम जून पासून सुरु करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले. सरकारच्या आदेशांची वाट पाहत असल्याचे आणि त्याचे पालन करणार असल्याचे जैस्वाल म्हणाले.\n\nयाचबरोबर कोल्हापुरातही गणेशोत्सव..."} {"inputs":"...धेत टिकता आलं नाही. त्यामुळे आज 'आत्मनिर्भर भारत'च्या घोषणा द्याव्या लागतायत. पण जागतिक अर्थव्यवस्थेसाठी दारं उघडल्यानंतर आता भारत देशी उद्योगांसाठी पुन्हा अशाप्रकारच्या संरक्षणात्मक (protectionist) उपाययोजना करू शकतो का?\" \n\n'आत्मनिर्भर भारत'\n\nअर्थतज्ज्ञ आणि राज्यसभा खासदार डॉ. नरेंद्र जाधव 'आत्मनिर्भर' या संकल्पनेकडे वेगळ्या दृष्टीने पाहतात. ते म्हणतात, \"कुठलाही देश पूर्णपणे अलिप्त राहू शकत नाही. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेची चाकं उलट फिरवता येणार नाहीत. आरोग्य संकटाच्या काळात स्थानिक उद्योगांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात आली होती.\"\n\n\"मुलभूत गोष्टींच्या उत्पादनात आपण जर इतरांवर अवलंबून असू तर आपल्याला आत्मनिर्भर कसं होता येईल?\" असा प्रश्न चौसाळकर विचारतात.\n\nपंतप्रधान मोदींची 'आत्मनिर्भर'ची हाक आणि भारत सरकारचा चिनी अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय या दोन्ही गोष्टींशी मिळती-जुळती जागतिक उदाहरणं आहेत. \n\n'आत्मनिर्भर भारत' ही राजकीय घोषणा?\n\nज्या देशांमध्ये उजव्या विचारसरणीची आणि पर्यायाने राष्ट्रवादाबद्दल आग्रहाने बोलणारी सरकारं आहेत अशा अमेरिका, युके, टर्की, हंगेरी यांसारख्या देशांमध्येही याप्रकारची चर्चा घडलेली दिसते. \n\n1908 साली पुण्यात झालेली दारूबंदीची सभा (लोकमान्य टिळक सगळ्यात उजवीकडे उभे आहेत).\n\nअमेरिकेतील 'मेक अमेरिका ग्रेट अगेन', युकेमध्ये ब्रेक्झिटच्या निमित्ताने 'टेकिंग कंट्रोल बॅक' यांप्रमाणेच 'आत्मनिर्भर भारत' हीसुद्धा प्रामुख्याने एक राजकीय घोषणा आहे का, असेही प्रश्न विचारले गेले.\n\nयाबद्दल बोलताना डॉ. नरेंद्र जाधव म्हणतात, \"आत्मनिर्भरची हाक ही फक्त दिखाव्यासाठी दिली गेलीये असं मला वाटत नाही. आत्मनिर्भरता हा एक स्ट्रॅटेजिक निर्णय आहे. आरोग्य व्यवस्थेचं उदाहरण घ्या. कोव्हिड-19 येईपर्यंत आपल्याकडे व्हेंटिलेटर किती बनायचे? आता अनेक उद्योगांनी या उत्पादनात उडी घेतली आणि आपण देशातली गरज मोठ्या प्रमाणावर भागवू शकलो.\"\n\n\"लशीचं उत्पादन भारतात होण्यामागेही तोच तर्क आहे. जगात इतरत्र संशोधन सुरू आहेच. पण भारतातही त्याचं काम होतंय कारण फक्त मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्याची क्षमता असणं पुरेसं नाही. लस इथेच विकसित झाली तर इतर देशांवरचं आपलं अवलंबित्व कमी होतं. जगाला पुरवण्याबरोबरच आपण आपल्या लोकांसाठी त्याचं मोठं उत्पादन करू शकू.\"\n\nट्रंप आणि मोदी\n\nआलोक ओक आत्मनिर्भरच्या यशाबद्दल साशंक आहेत. ते भारताच्या व्यापार असमतोलाकडे म्हणजे ट्रेड इम्बॅलन्सकडे बोट दाखवत म्हणतात \"आत्मनिर्भरच्या गप्पा तेव्हाच मारता येतात जेव्हा सुबत्ता असते. आपण आजही वेगवेगळ्या देशांकडून जीवनावश्यक वस्तू आयात करतो. आपण बहिष्काराचं तत्व तर अमलात आणतोय पण त्याला तुल्यबळ पर्याय उपलब्ध करून देतोय का?\"\n\n'आत्मनिर्भर भारत'ची गरज मुळात चीनबरोबरच्या बदलत्या संबंधांतूनच उद्भवली का याबद्दल बोलताना ज्येष्ठ अभ्यासक सदानंद मोरे म्हणतात, \"मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर 'मेक इन इंडिया' हा कार्यक्रम राबवला होताच. आत्मनिर्भर फक्त चीनला समोर ठेवून झालेलं नाही. पण चीनबरोबर सध्या जे..."} {"inputs":"...धेबाहेर केलं. अवघा एक हंगाम खेळून कोची संघाला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.\n\n कोची संघातील खेळाडूंना लिलावात सामील करून घेण्यात आलं, जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ नये. संघ बरखास्त केल्याप्रकरणी कोची संघाचं व्यवस्थापनाने बीसीसीआयविरोधात न्यायालयात धाव घेतली. \n\n2015 मध्ये न्यायालयाने नियुक्त केलेल्या न्यायाधीश लाहोटी यांनी बीसीसीआयने कोची संघाच्या मालक कंपनीला नुकसानभरपाई म्हणून 550 कोटी रुपये द्यावेत असा आदेश दिला. \n\n3. पुणे वॉरियर्स (2011, 2012, 2013) \n\nकोचीच्या बरोबरीने 2011 मध्ये पुण्याला आयपीए... उर्वरित लेख लिहा:","targets":"3 मध्ये थोडं सुधारून त्यांनी आठवं स्थान मिळवलं. \n\nहंगामातली शेवटची मॅच खेळल्यानंतर सहाराने बीसीसीआयविरुद्धच्या वादामुळे आयपीएल स्पर्धेतून माघार घेत असल्याचं स्पष्ट केलं. \n\n4. रायझिंग पुणे सुपरजायंट्स (2016, 2017) \n\nमॅच फिक्सिंग आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. चेन्नईच्या जागी पुण्याला संघ देण्यात आला. आरपी-संजीव गोएंका ग्रुपने \n\n टीम इंडियाचा कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनी चेन्नईहून पुण्याच्या संघात दाखल झाला. चेन्नईचाच कोच स्टीफन फ्लेमिंग पुण्याचा कोच झाला. स्टीव्हन स्मिथचा पुणेरी पगडीतला फोटो चांगलाच व्हायरल झाला होता. \n\nधोनीसह फॅफ डू प्लेसिस, रवीचंद्रन अश्विन, अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन असे मातब्बर खेळाडू पुण्याच्या ताफ्यात होते. धोनीच्या अनुभवी नेतृत्वाचा फायदा संघाला झाला. 2016 मध्ये कामगिरीत सातत्य नसल्याने पुण्याच्या या संघाला बाद फेरी गाठता आली नाही. \n\nपुढच्या वर्षी त्यांनी ऑलराऊंडर बेन स्टोक्सला संघात घेतलं. स्टीव्हन स्मिथकडे कर्णधारपद सोपवण्यावरून वादही झाला. मात्र पुण्याने सातत्यपूर्ण खेळ करत फायनल गाठली. फायनलला मुंबई इंडियन्सने त्यांना एका धावेने नमवलं. बंदीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर चेन्नईचं पुनरागमन होणार असल्याने रनरअप असूनही पुणे संघाचा प्रवास तिथेच थांबला. \n\n5. गुजरात लायन्स (2016, 2017)\n\nमॅच फिक्सिंग आरोपांमुळे चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली. राजस्थान रॉयल्सची जागा गुजरात लायन्सने घेतली. यानिमित्ताने राजकोटला आयपीएलच्या मॅचेस होऊ लागल्या. इंटेक्स टेक्नॉलॉजी कंपनीने या संघाची मालकी मिळवली. \n\nसुरेश रैनाकडे संघाचं नेतृत्व होतं. रैनासह ब्रेंडन मॅकक्युलम, आरोन फिंच, रवींद्र जडेजा, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ, प्रवीण कुमार, धवल कुलकर्णी, अँड्यू टाय असे उत्तम खेळाडू गुजरातकडे होते. \n\nपहिल्याच हंगामात त्यांनी बाद फेरी गाठली. मात्र फर्स्ट क्वालिफायर आणि सेकंड क्वालिफायर अशा दोन्ही मॅचमध्ये गुजरातच्या पदरी पराभवच आला. \n\nदुसऱ्या हंगामात गुजराततर्फे खेळणाऱ्या अँड्यू टायने हॅट्ट्रिक घेतली. सुरेश रैनाने भरपूर रन्स करूनही गुजरातला गुणतालिकेत सातव्या स्थानी समाधान मानावं लागलं.\n\n बंदीच्या कारवाईनंतर राजस्थान रॉयल्सचं पुनरागमन होणार असल्याने गुजरात लायन्सचा प्रवास दोन हंगामांसह थांबला. \n\nहेही..."} {"inputs":"...धेयक 70 वर्षांपासून काश्मीरमधील अडचणींवर उतारा ठरू शकतं. काश्मीर खोऱ्यात सातत्याने टेरर अलर्ट असतो तसंच अर्थव्यवस्था बळकट करण्यादृष्टीने कलम 370 हटवण्यात आलं असं सांगण्यात येत आहे. पण ही नुसतीच 70 वर्षांची चर्चा आहे, ते हटवल्यामुळे काय परिणाम होतील याची चर्चा व्हायला हवी.\n\nकाश्मीर खोऱ्याला अंतर्गत आणि सीमेपल्याडहून असलेला धोका लक्षात घेता, सुरक्षेच्यादृष्टीने विचार केला तर सरकारची भूमिका योग्य वाटू शकते. मात्र गुप्तचर यंत्रणांच्या अहवाल तसंच अलर्टची मला कल्पना नाही. यासंदर्भात अधिकृतरीत्या कोणती... उर्वरित लेख लिहा:","targets":"रभानाला आपण भुललो आहोत. ज्यांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसणार आहे त्यांचा विचारच आपण केलेला नाही. आपण सोयीस्करपणे लोकशाही मूल्यांना तिलांजली दिली आहे हे दुर्देवी आहे. जम्मू काश्मीरपुरतं असल्याने असा विचार झाला का? नक्कीच नाही. \n\nमाझं मत चुकीचं असेल तर मला आनंदच होईल. मात्र सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने यासंदर्भात समाधानकारक स्पष्टीकरण दिलेलं नाही. \n\n(राधाकुमार हे पॅराडाईज अॅट वार: अ पॉलिटिकल हिस्टरी ऑफ काश्मीर या पुस्तकाचे लेखक आहेत)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...धेयकांसंदर्भात महाविकास आघाडी सरकारची पहिली बैठक पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उसाचे किमान विक्री दर वाढवण्याची मागणी केली आहे.\n\nदेशात साखरेचे किमान दर 31 रुपये प्रति किलो आहेत. हे दर वाढवण्याचा प्रस्तावही केंद्र सरकारकडे प्रलंबित आहे.\n\nसाखरेचे प्रति किलो किमान विक्री दर वाढवण्याची शिफारस 2019 मध्ये निती आयोगाने केंद्र सरकारकडे केली होती. पण अद्याप सरकारने निर्णय घेतलेला नाही.\n\nसाखरेचे किमान विक्री दर वाढवल्यास 5 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"किलोवरून 33 रुपये किलो दर वाढवण्याचा प्रस्ताव असला तरी केंद्र सरकारने निर्णय घेण्यास उशीर केला आहे. त्यामुळे बाजारातील परिस्थिती पाहता आता 34 रुपये किलो दर करावेत अशीआमची मागणी आहे.\" असं बी.बी.ठोंबरे सांगतात. \n\nकेंद्र सरकार साखरेचे दर वाढवत नसल्याने कारखान्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावाही वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने केला आहे.\n\nसाखर निर्यात धोरण आणि किमान विक्री दर एकाच वेळी जाहीर होणं अपेक्षित होते असे बी.बी.ठोंबरे सांगतात.\n\n\"सरकार निर्णय घेत नसल्याने आमचे दर महिन्याला चारशे कोटी रुपये नुकसान होत आहे. जवळपास 20 लाख टन साखरेचे दर महिन्याला वितरण होत आहे. 200 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे जवळपास 400कोटी रुपयांचे कारखान्यांचे नुकसान आहे. यामुळे आम्ही ऊस उत्पादकांना योग्य रक्कम देऊ शकत नाही.\"\n\n...तर ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत येतील\n\nया परिस्थितीमुळे केंद्र सरकार अनुदानाचे पॅकेज जाहीर करत असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याने कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकरी दोघांनाही नुकसान होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\n\nयासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव सांगतात, \"साखरेला जागतिक आणि स्थानिक बाजारातही योग्य भाव मिळत नव्हता. यामुळे साखर कारखाने अडचणीत आले होते. स्थानिक बाजारात दरकमी होत असले तरीही मिनिमम सेलिंग प्राईस (किमान विक्री दर) 31 रुपये प्रति किलोपेक्षा कमी दरात नियमानुसार साखरेची विक्री करता येत नाही.पण कारखान्यांनी ऊस उत्पादकांना पंधरा दिवसात रास्त दर देणं अपेक्षित आहे. यामुळे कारखानदार कमी दरातही साखर विक्री करत होते.\" \n\nउद्योगाला लागणारी साखर आणि घरगुती वापरासाठी लागणारी साखर या दोन्हींचे दर केंद्र सरकारने वेगवेगळे ठरवावेत अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची आहे.\n\n\"सध्या उत्पादीत होत असलेल्या साखरेपैकी 40 टक्के साखर ही हॉटेल आणि बेकरीसाठी तर 19 टक्के साखर मद्य आणि 24 टक्के साखर शीतपेयांसाठी वापरली जाते. सरकारने या साखरेचे आणि घरगुती वापराच्या साखरेचे दर वेगवेगळे ठरवावेत अशी आमची भूमिका आहे.\" असे प्रा. जालिंदर पाटील सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ध्यमांमध्ये प्रसारित झालं. मल्लिकार्जुन खर्गे हे बैठक संपल्यावर विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या गाडीत बसवून घेऊन गेले त्यामुळे वडेट्टीवार यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सध्या चर्चा आहे. \n\nकोण आहेत विजय वडेट्टीवार\n\nविदर्भातील प्रभावी नेते म्हणून विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. गडचिरोली जिल्हा निर्मिती आंदोलनामध्ये वडेट्टीवार यांचा मोठा सहभाग होता. \n\nतेव्हापासून विदर्भातील आक्रमक नेत्याची त्यांची प्रतिमा आहे. राज्याचं सत्ताकेंद्र विदर्भातील आहे. विरोधी पक्षनेते पदासाठी विदर्भातला ओबीसी चेहरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ध्ये अशी भावना आहे की त्यांचं म्हणणं ऐकलं जात नाही, त्यावर तोडगा काढला जात नाही. आम्ही आमचे हे मुद्दे मुख्यमंत्र्यांसमोर मांडू.\"\n\nतिन्ही पक्षांच्या आमदारांना जो मतदारसंघ विकास निधी दिला जातो, त्याचंही समान वाटप होत नसल्याच्या तक्रारी असल्याचंही ते म्हणाले होते. \n\nमहाविकास आघाडीत मिळत असलेलं दुय्यम स्थान, निर्णयप्रक्रियेतील सहभाग अशा काही मुद्द्यांवर काँग्रेस नेत्यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. या सर्व मुद्द्यांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाँग्रेसची पूर्ण सत्ता नाही. मुख्यमंत्री त्यांचा नाही. त्यामुळे निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचं स्थान तिसऱ्या क्रमांकाचं आहे. त्यामुळे पूर्वी अनेक वर्ष जो सत्तासंघर्ष महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होता तसा आता नाही.\"\n\nराष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची स्थिती\n\nराष्ट्रीय पातळीवरही काँग्रेसची अवस्था बिकट दिसतेय. सोनिया गांधी हंगामी अध्यक्ष आहेत. राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची धुरा खाली ठेवल्यानंतर सोनिया गांधींना हंगामी अध्यक्ष करण्यात आलं होतं. मात्र, त्यांचा कार्यकाळ आता संपत येतोय. राहुल गांधी यांनी अध्यक्ष व्हावं, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, त्यासाठी राहुल गांधी तयार नाहीत. \n\nयाविषयी सांगताना काँग्रेसचं राजकारण जवळून बघितलेले ज्येष्ठ पत्रकार राशीद किडवई म्हणतात, \"सोनिया गांधींनी राहुल गांधी यांना 10 ऑगस्टपर्यंत काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळण्याचं अल्टिमेटम दिलं आहे.\" मात्र, राहुल गांधी अजूनही अध्यक्षपदासाठी अनुत्सुक आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्त्वाचा गोंधळ कायम आहे. \n\nप्रियंका गांधीदेखील काँग्रेस कार्यकारणीत आल्या आहेत. मात्र, त्या फक्त उत्तर प्रदेशात सक्रीय आहेत. \n\nएकापाठोपाठ एक राज्य हातातून जात असताना काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवरच्या काही नेत्यांनीही उघड बोलायला सुरुवात केली आहे. आपल्या तबेल्यातले सगळे घोडे गेल्यावर पक्षाला जाग येणार का, असा प्रश्न विचारत आपल्याला आपल्या पक्षाची काळजी वाटत असल्याचं ट्वीट ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केलं आहे. \n\nतर ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही काँग्रेसला बूथ पातळीपासून ते कार्यकारिणीपर्यंत सर्वच स्तरावर पक्ष बांधणीची तातडीने गरज असल्याचं म्हटलं होतं. \n\nसचिन पायलट प्रकरणानंतर नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले ज्योतिरादित्य शिंदे यांनीही ट्वीट करत काँग्रेसमध्ये टॅलेंट आणि कौशल्याची कदरच केली जात नसल्याचं म्हटलं होतं. \n\nकाँग्रेसमध्ये नेतृत्व कोण करतंय, हेच काँग्रेस नेत्यांना कळत नाही, ही काँग्रेसची मोठी समस्या असल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. \n\nकाँग्रेसमधल्या याच निर्णायकी अवस्थेचा फटका मध्य प्रदेश आणि राजस्थानला बसतोय. तसाच फटका महाराष्ट्रात बसू शकतो का. \n\nयाविषयी बीबीसीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा म्हणतात, \"काँग्रेसमध्ये जी यंग जनरेशन आलेली आहे त्यांना एकदम टू मिनिट्स इन्स्टंट नूडल्ससारखी झटपट सत्ता हवी. हे सगळे कुठले..."} {"inputs":"...ध्ये असं नुकतंच घडलं. या देशातल्या अबाटोयर या ठिकाणी 650 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले.\n\nअसे तयार होऊ घातलेले क्लस्टर्स किंवा हॉटस्पॉट योग्य वेळी ओळखून तिथे कडक लॉकडाऊन लागू केला तर या व्हायरसचा पुढे होणारा संसर्ग टाळता येऊ शकतो. पण असं झालं नाही तर यामुळे दुसऱ्या लाटेला नक्कीच आमंत्रण मिळेल.\n\nदक्षिण कोरियाने अशा क्लस्टर्मध्ये पुन्हा संसर्ग वाढल्याने असे निर्बंध लादायला सुरुवात केली आहे.\n\nदुसरी लाट पहिल्या लाटेइतकीच धोकायदायक असेल?\n\nतज्ज्ञांना वाटतंय की पुरेशी काळजी घेतली नाही संसर्गाची दुसरी लाट क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालू राहिलं तर या व्हायरसची तीव्रता कमी होऊनही काही फायदा नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ध्ये तथ्य आहे का? अॅपल मार्केटमधल्या वर्चस्वाचा वापर करत प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहे का? \n\nअॅपलला या घडीला जाहिरातींमधून मिळणारा पैसा कमी असला तरी येत्या काही वर्षांत त्यात मोठी वाढ होईल, असं मॉर्गन स्टेनलीचं म्हणणं आहे. \n\nयाचा अर्थ केवळ स्वतःचा फायदा व्हावा, यासाठी फेसबुकला यूजरचा डेटा गोळा करण्यापासून रोखण्याचा अॅपलचा डाव आहे का? \n\nतर हेदेखील बुद्धीला पटणारं नाही. \n\nगोपनीयतेची जाहिरात\n\nअमेरिकेतल्या टीव्हीवर सध्या अॅपलची एक जाहिरात दाखवली जात आहे. यूजरची गोपनीयता अॅपलसाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"वरून या दोन कंपन्यांमध्ये उत्तम व्यावसायिक संबंध असणं गरजेचं असल्याचं स्पष्ट होतं. मात्र, तशी परिस्थिती नाही.\n\nया दोन्ही कंपन्यांचा जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगवेगळा आहे आणि यांच्यातला वाद हा सांस्कृतिक आणि वैयक्तिक आहे, असं अॅपल एक्सपर्ट कॅरोलिना मिलॅनेसी यांना वाटतं.\n\nत्या म्हणतात, \"तात्विकदृष्ट्या या दोन्ही कंपन्या पूर्णपणे भिन्न आहेत.\"\n\n\"फेसबुक ग्राहकविरोधी वागत असल्याचं अॅपलला प्रकर्षाने वाटत असेल तर त्यांनी आपल्या डिव्हायसेसवर फेसबुक अॅप का ठेवलं आहे?\"\n\nआणि हीच खरी मेख आहे. आतापर्यंत या दोन कंपन्या एकमेकांवर फक्त आरोप-प्रत्यारोप करत होत्या. प्रत्यक्षात मात्र दोघांनी कधीही एकमेकांविरोधात कुठलंही पाऊल उचललं नाही. उलट त्या एकमेकांवर अवलंबूनच होत्या. \n\nम्हणजेच आतापर्यंत या दोन कंपन्यांमध्ये 'आवाजी युद्ध' सुरू होतं. आवाजी युद्ध म्हणजे असा काळ ज्यात दोन शत्रूंमध्ये युद्ध सुरू असलं तरी कुणीही प्रत्यक्ष हल्ला करत नाही. \n\nआता मात्र परिस्थिती बदलली आहे. नव्या फिचरच्या घोषणेसह अॅपलने एकप्रकारे युद्धाचं बिगुलच वाजवलं आहे. गोपनीयतेसाठी अॅपलचा अतिआग्रह फेसबुकच्या हिताचा नाही. \n\nअॅपलच्या नव्या नियमांमुळे सोशल नेटवर्कलाच बाधा पोहोचणार आहे. फेसबुकची खरी स्पर्धा गुगलशी आहे तर अॅपलची मायक्रोसॉफ्ट आणि गुगलशी. \n\nमात्र, गोपनीयतेच्या मुद्द्यावरून अॅपल आणि फेसबुकमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. 2021 मध्ये हा वाद अधिकच चिघळलेला असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ध्ये निरोप धाडला - \"विकेट गेली तर किरण मोकाशीला पाठवा. लहानग्या सचिनला नको. शेवटच्या तीन-चार ओव्हर खेळण्याचा कदाचित त्याच्यावर ताण येईल. त्यापेक्षा त्याला उद्या खेळू दे.\"\n\nपूर्ण वेळचा बॅट्समन नसलेल्या मोकाशी यांना आपल्या आधी पाठवलं, हे सचिनच्या लक्षात आलं. त्याने तेव्हाचा मुंबई टीमचा फास्ट बॉलर राजू कुलकर्णीकडे नाराजी बोलून दाखवली - \"मी पॅड बांधून तयार होतो. बॅट्समन नसताना मोकाशीला वर पाठवलं. मी बॅटिंग केली असती,\" असं सचिनचं म्हणणं होतं. पण... \n\n4. सचिनला पहाटे पावणेसहाला कुणाचा फोन यायचा\n\nयानं... उर्वरित लेख लिहा:","targets":"लवलाय, कुठले शॉट लगावले आहेत, अशी माहिती सचिन देऊ शकतो, असं BCCIचे माजी मीडिया मॅनेजर देवेंद्र प्रभूदेसाई यांनी सांगितलं.\n\n6. खंबीर, धीरगंभीर सचिन\n\nप्रभूदेसाईंनी आणखी एक गंभीर किस्सा सांगितला, तो 2003च्या वर्ल्ड कपमधला. भारतीय टीम ऑस्ट्रेलियाकडून प्राथमिक फेरीत पराभूत झाली तेव्हा मीडियाने टीमला व्हिलन ठरवलं. खेळाडूंच्या प्रतिमा भारतात जाळण्यात आल्या. तेव्हा टीमही दक्षिण आफ्रिकेत व्यथित होती. पुढची मॅच झिंबाब्वेबरोबर होती. पण वातावरण तापलेलं होतं. खेळाडू घाबरलेलेही होते.\n\nअशा वेळी मॅच आधीच्या प्रेस काँफरन्ससाठी टीममधला सगळ्यांत सीनिअर खेळाडू अवतरला. तो अर्थातच होता सचिन रमेश तेंडुलकर. तो तेव्हा कॅप्टनही नव्हता किंवा व्हाईस कॅप्टनही नव्हता. पण तो चवताळलेल्या मीडियाला सामोरा गेला. \n\nधीरगंभीरपणे त्याने हातात लिहून आणलेलं निवेदन वाचून दाखवलं. तीन ओळींचं ते निवेदन होतं. \"टीम म्हणून आम्ही स्वत:च खूप दु:खी आहोत. तुम्हाला आम्ही पोहोचवलेल्या दु:खाची आम्हाला कल्पना आहे. टीमच्या वतीने इतकंच सांगतो, शेवटच्या बॉल पर्यंत आम्ही लढत राहू.\"\n\n2003 वर्ल्डकपच्या वेळी त्याने धीरगंभीरपणे परिस्थिती हाताळली.\n\nही तीन वाक्यं इतकी परिणामकारक होती, की माध्यमं पुढं काहीच बोलू शकली नाहीत. परिस्थिती नियंत्रणात आली आणि सुदैवाने पुढे भारतीय टीमने फायनल पर्यंत मजल मारली.\n\nम्हणूनच देवेंद्र प्रभूदेसाई म्हणतात, \"सचिननं औपचारिकपणे दोन वर्षं टीमचं नेतृत्व केलं. पण अनौपचारिकपणे तो 22 वर्षं टीमला दिशा देत होता.\"\n\n7. एक हुकलेला रेकॉर्ड\n\nसुधीर वैद्य हे भारताचे सगळ्यांत ज्येष्ठ क्रिकेट स्टॅटिस्टिशिअन आहेत. त्यांच्या मते सचिनच्या नावावर बॅटिंगचे जवळपास सगळे रेकॉर्ड आहेत. 100 आंतरराष्ट्रीय शतकं आहेत, सगळ्यांत जास्त टेस्ट रन आहेत. पण सर्वांत जास्त अॅव्हरेजचा रेकॉर्ड मात्र हुकला.\n\nसचिन खेळत असताना टेस्ट अॅव्हरेजमध्ये श्रीलंकेचा कुमार संगकारा अव्वल होता. त्याचं अॅव्हरेज होतं 57.40, तर दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिसही सचिनच्या पुढे होता, ज्याचं निवृत्तीच्या वेळी अॅव्हरेज होतं 57.37 आणि सचिनचं अॅव्हरेज राहिलं ते 53.78 रनवर. \n\n8. सलग 84 टेस्ट मॅच \n\nजागतिक स्तरावर सर डॉन ब्रॅडमन यांच्या नंतर सचिन असा एकमेव खेळाडू ठरला ज्याला कधी टीममधून डच्चू मिळाला नाही. शिवाय सुरुवातीच्या काळात त्याचा फिटनेसही असा चोख की 1989मध्ये पाकिस्तान विरुद्ध खेळलेल्या टेस्टनंतर तो सलग 84..."} {"inputs":"...ध्ये सत्तास्थापन करणं शक्य नाही. त्यामुळे दोन राजकीय विरोधक एकत्र आले आणि लालू यादव - नितीश कुमारांची युती झाली. या युतीच्या 'सामाजिक न्यायासह विकास' या घोषणेने भाजपच्या 'विकासाच्या' घोषणेला धोबीपछाड दिली. \n\nपण 27 जुलै 2017 ला राजधानी पाटण्यात राजकीय वातावरण तापलं. नितीश कुमारांनी राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांना आपला राजीनामा सादर केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यावर लागलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर लगेचच त्यांनी भाजपसोबत सत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा युतीचा फायदा नितीश कुमारांना झाला आणि 2000 साली ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. अर्थात हे पद त्यांना फक्त 7 दिवसांसाठीच मिळालं होतं पण ते स्वतःला लालू प्रसाद यादवांच्या विरोधातला सक्षम पर्याय म्हणून उभं करण्यात यशस्वी ठरले होते. \n\nमहादलितांचं राजकारण \n\n2007 मध्ये नितीश कुमारांनी दलितांमधल्या सगळ्यात मागास जातींसाठी एक 'महादलित' कॅटेगरी बनवली. यांच्यासाठी सरकारी योजना आणण्यात आल्या. 2010 मध्ये घर, शिक्षणासाठी कर्ज आणि शाळेचे युनिफॉर्मसारख्या योजना आणल्या गेल्या. \n\nआज सगळ्याच दलित जातींना महादलित कॅटेगरीत टाकलं गेलं आहे. 2018 साली पासवानांही महादलितांचा दर्जा दिला गेला. \n\nतसं पाहिलं तर बिहारमध्ये दलितांचे सगळ्यांत मोठे नेते म्हणून रामविलास पासवानांकडे पाहिलं जायचं. पण तज्ज्ञांचं म्हणणं आहे की राज्यात दलितांसाठी ठोस काम नितीश कुमारांनी केलं आहे. \n\nनितीश स्वतः 4 टक्के लोकसंख्या असणाऱ्या कुर्मी जातीतून येतात. पण सत्तेत राहून त्यांनी कायम त्या पक्षासोबत युती केली ज्या पक्षाकडे एकगठ्ठा जातीची मतं आहेत. \n\nआता नितीश कुमारांनी आपल्या शेवटच्या निवडणुकीचा मुद्दा उचलला आहे तर या वादाला तोंड फुटलं आहे की नितीश कुमार नसताना जनता दल युनायटेडचं भविष्य काय असेल? त्यांच्यानंतर पक्षाला पुढे नेणारं एकही नाव समोर येत नाही. \n\nमणिकांत ठाकूर म्हणतात, \"नितीश कुमारांशिवाय त्यांचा पक्ष काहीच नाही. आज पक्षाची जी अवस्था आहे त्याला तेच कारणीभूत आहेत. नितीश कुमारांनी कधीच कोणाला पुढे येऊ दिलं नाही. इतकंच काय, त्यांच्या पक्षात असा एकही मंत्री नाही जो आपल्या मंत्रालयाचे मोठे निर्णय स्वतंत्रपणे घेऊ शकेल.\"\n\nनम्र आणि मवाळ प्रतिमेचे नितीश कुमार राजकारणाच्या बाबतीत तितकेच क्रूर आहेत जितका आणखी कोणी राजकीय नेता असेल. मणिकांत ठाकूर म्हणतात, \"त्यांनी शरद यादव आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यासोबत काय केलं ते सगळ्यांना माहिती आहे. जॉर्ज यांचे शेवटचे दिवस कसे गेले ही गोष्ट लपून राहिलेली नाही.\" \n\nनितीश कुमारांच्या पक्षाकडे कोणताही संस्थात्मक आराखडा नाही. बिहारच्या लांबलांबच्या खेड्यात बूथ लेव्हलचे कार्यकर्ताही नाहीत. पण हे नितीश यांचं कौशल्य आहे की ते राज्यातल्या एकगठ्ठा मतदार आणि भरपूर कार्यकर्ते असणाऱ्या पक्षांना बाजूला करून 15 वर्षं सत्तेत टिकून राहिले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"...न\n\nएक काळ होता जेव्हा तो ऑस्ट्रेलियाचा सगळ्या फॉरमॅटमधला विकेट कीपर असता. पण नशीब आडवं आलं. चार टेस्ट आणि थोड्या वनडे नावावर असलेला टिमच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागले. \n\nबॉल बनवणाऱ्या कुकाबरा कंपनीने सेल्स मॅनेजर म्हणून ऑफर दिली होती. टास्मानियाहून मेलबर्नला जावं हे त्याने जवळपास पक्कं केलं. पण तितक्यात टास्मानियाने त्याचं कॉन्ट्रॅक्ट दोन वर्षांनी वाढवलं. टिम कीपर नव्हता पण खेळत होता. कामगिरी बेतास बेत होती. आणि तेव्हाच त्याच्या कानावर टेस्ट टीममध्ये निवडल्याची बातमी आली. सात वर्षांनी टिमन... उर्वरित लेख लिहा:","targets":"-बॉलिंग आणि फील्डिंग सगळ्या आघाड्यांवर कांगारूंनी लोळण घेतली. 31 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर मायदेशात फॉलोऑनची नामुष्की ओढवली. बेंच स्ट्रेंथ नसल्याने आहे त्या खेळाडूंना काढून घ्यावं कुणाला असा प्रश्न आहे. \n\nटिमकडे बुडणाऱ्या जहाजाचं सुकाणू होतं. त्यातच क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि खेळाडू यांच्यात मानधनावरून धुसफूस सुरूच आहे. \n\nटीम पेन आणि प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी ऑस्ट्रेलिया संघाची संस्कृती बदलण्याचा प्रयत्न केला.\n\nसिडनी कसोटीत चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाने गुडघे टेकले होते. अशावेळी प्रेस कॉन्फरन्सला सोम्यागोम्याला पाठवण्यात येतं. पण टिम पेन स्वत: आला. त्यावेळी घडलेला किस्सा आवर्जून नोंद घ्यावी असा. \n\nबोचऱ्या प्रश्नांचा सामना करत असताना टिमसमोरच्या बूम माइक्सजवळचा मोबाईल वाजू लागला. त्याने घेतला. कोण बोलतंय ते सांगितलं. मार्टिन नावाच्या पत्रकारासाठी फोन होता. टिम म्हणाला, \"मार्टिन, एका प्रेस कॉन्फरन्समध्ये आहे. तुम्ही थोड्या वेळाने फोन कराल का? पलीकडच्या व्यक्तीने टिमला मेल चेक करायला सांगितलं. टिम म्हणाला मी सांगतो. चीअर्स.\" कोण वागतं असं! \n\nटीम पेन\n\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट इतिहासातल्या काळ्या पर्वात टिम पेनकडे सत्ता देण्यात आली. स्मिथ, वॉर्नर परतल्यानंतर टिम पेनचं काय होणार अशी स्थिती होती. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पेनच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला.\n\nप्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेसाठी प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी कसून मेहनत घेत व्यूहरचना आखली. टीम पेनने कागदावरच्या योजनांची मैदानावर अचूक अंमलबजावणी करत ऑस्ट्रेलियाला अॅशेस राखण्यात मोलाचा वाटा उचलला. \n\nया विजयात बॅट्समन टीम पेनचा वाटा मर्यादित होता. मात्र कॅप्टन्सी आणि विकेटकीपिंग अशी दुहेरी कसरत सांभाळत पेनने संघाच्या प्रदर्शनात निर्णायक भूमिका बजावली. ओल्ड ट्रॅफर्ड टेस्टमध्ये टीम पेनने बॉलिंगमध्ये केलेले बदल महत्त्वपूर्ण ठरले. \n\n34 वर्षीय टिम करिअरच्या संध्याकाळच्या सत्रात आहे. विकेटकीपर मॅथ्यू वेड संघात बॅट्समन म्हणून खेळतो आहे. वनडे आणि ट्वेन्टी-20 संघात अॅलेक्स कॅरेने स्थान पक्कं केलं आहे. टीमच्या जागेसाठी या दोघांव्यतिरिक्तही अनेकजण शर्यतीत आहेत. त्यामुळे पुढच्या अॅशेस मालिकेपर्यंत टीम पेन संघात असेल का? टीमच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा असेल का? असे अनेक प्रश्न आहेत.\n\nबॉल टँपरिंग प्रकरणाने नामुष्की ओढवलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला संजीवनी मिळवून देण्याचं काम टीम..."} {"inputs":"...न (29,089 हेक्टर), मानवनिर्मित (19,912 हेक्टर), पड जमिनी (50,6163 हेक्टर), रहिवास (32,6013 हेक्टर) या प्रकारच्या वाळवंटीकरणाच्या प्रक्रिया होत आहेत. \n\nही परिस्थिती सुधारली नाही, तर 2050 पर्यंत अर्ध्या महाराष्ट्राचा वाळवंट झालेला असेल, असं पाणी आणि मृदा संवर्धनात काम करणारे कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितलं. \n\nसातारा जिल्ह्यात सह्याद्रीच्या डोंगररांगात वृक्षतोड मोठी समस्या आहे.\n\nडॉ. पोळ 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हणाले, ''पाणी आणि माती संवर्धानात आपण जर गांभीर्य दाखवलं नाही, तर '2050' नव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"नियोजन ही फार आवश्यक बाब आहे. याशिवाय जंगलांची कत्तल थांबवली पाहिजे. शेतीतही शास्त्रीय पद्धत स्वीकारावी लागेल. जमीन सुधारणा कार्यक्रम राबवता येतो.'' \n\nते म्हणाले,''हिवरे बाजार, राळेगणसिद्धी अशा गावांनी हे करून दाखवले आहे.'' \n\nदेशाची स्थिती \n\nदेशातील एकूण 328.72 दशलक्ष हेक्टर एवढ्या भूभागापैकी 96.40 दशलक्ष हेक्टर भूभागावर जमिनीची धूप किंवा वाळवंटीकरण सुरू आहे. \n\nहे प्रमाण देशाच्या एकूण भूभागाच्या 29.32 टक्के आहे. 2003-05 ला हे क्षेत्रफळ 94.53 दशलक्ष हेक्टर (देशाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 28.76 टक्के) होतं. म्हणजेच वाळवंटीकरण देशात फारमोठी समस्या बनत आहे. \n\nदेशातील वाळवंटीकरणात सर्वाधिक वाटा अनुक्रमे राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, जम्मू काश्मीर, कर्नाटक, झारखंड, ओडिशा, मध्यप्रदेश, तेलंगाणा यांचा आहे. \n\nराजस्थान, झारखंड, दिल्ली, गुजरात, गोवा या राज्यांत 50 टक्केपेक्षा अधिक भूभागावर वाळवंटीकरण होत आहे. दिल्ली, त्रिपुरा, नागालँड, हिमाचल प्रदेश, मिझोराम या राज्यांत वाळवंटीरणाचा वेग सर्वाधिक आहे. \n\nतर ओडिशा, तेलंगाणा, राजस्थान आणि उत्तरप्रदेश या राज्यांनी काही प्रमाणात सुधारणा नोंदवली आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न 225 सिलेंडर विकत घेतले. रोज रात्री आमची एक टीम सिलेंडर भरून आणायची म्हणजे ऑक्सिजन कमी पडायला नको.\" \n\nशाहनवाजचे मित्र सय्यद अब्बास रिझवी यांनी सांगितलं की, \"आम्ही दोघं मिळून गरजूंची मदत करत होतो. काही कारणांस्तव नंतर मी शाहनवाज यांच्याबरोबर सतत काम करू शकलो नाही, पण ते अजूनही गरजवंतांची मदत करत आहेत. त्यांचं काम बघून खूप आनंद होतो. माझ्या नातेवाईकाच्या मृत्यूनंतर लोकांना ऑक्सिजन पुरवण्याची योजना त्यांनी बनवली. आताही ते लोकांना प्राणवायू मिळवून द्यायला मदत करत आहेत.\" \n\nलॉकडाऊनमुळे कामावर परिणाम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला. त्यांचे वडील आता बरे झाले आहेत. \n\nअनेकांना मिळतेय मदत \n\nएजाज फारूक पटेल यांनी सांगितलं, \"वडिलांची तब्येत 8 एप्रिल 2021 बिघडली तेव्हा त्यांची ऑक्सिजन लेव्हल 80-81 इतकी होती. हॉस्पिटलमध्ये ना बेड मिळत होता ना ऑक्सिजन. बेड मिळाला नाही तेव्हा त्यांना अलगीकरणात घरीच ठेवलं. मी ऑक्सिजन विकत घ्यायला तयार होतो पण मिळत नव्हता. मग मला शाहनवाज भाईंविषयी कळलं आणि त्यांनी लगेच ऑक्सिजन उपलब्ध करून दिला. 3 दिवस मला ऑक्सिजन सिलेंडर मिळाला नव्हता. मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. ते खूप चांगलं काम करत आहेत. ते माझ्याकडून पैसैही घेत नव्हते, पण मी जबरदस्तीने त्यांना पैसै घ्यायला लावले, म्हणजे सिलेंडर पुन्हा भरून ज्याला गरज आहे त्या माणसाकडे सिलेंडर पोहचू शकेल.\" \n\nमुंबईतल्या मालाड इस्ट भागातल्या काठियावाडी चौकीचे गणेश त्रिवेदी म्हणतात त्यांनी अर्ध्या रात्री शाहनवाज यांचं दार ठोठावलं आणि त्यांना ऑक्सिजन मिळाला. गणेश आपल्या 75 वर्षांची आजी कंचन बेन डेडिया यांच्या उपचारासाठी वणवण फिरत होते. अनेक संस्थांकडेही फेऱ्या मारल्या पण ऑक्सिजन शाहनवाज यांनी मिळवून दिला. \n\nते म्हणतात, \"माझी आजी आजारी होती. तिला कोणत्याही दवाखान्यात जागा मिळत नव्हती. ज्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळाला तिथले पैसै आम्ही भरू शकत नव्हतो. आम्ही अनेक स्वयंसेवी संस्थांकडे गेलो. पण त्या सगळ्या नावापुरत्याच आहेत. तिथे सगळ्या प्रकारची कागदपत्रं मागत होते. मग मी 21 एप्रिलला शाहनवाज भाईंकडे गेलो. त्यांनी मला कोणतीही कागदपत्रं न मागता, फक्त आधार कार्डची झेरॉक्स घेऊन रात्री साडे बारा वाजता ऑक्सिजन सिलेंडर दिला.\" \n\nइतकंच नाही, स्थानिक नेतेही कोरोनाग्रस्तांची मदत करायला शाहनवाज यांची मदत घेत आहेत. काँग्रेसचे उत्तर मुंबई जिल्हा कार्यकारी अध्यक्ष राजू शिरसाठ यांनी सांगितलं, \"आम्ही पॅन्डेमिक टास्क फोर्ससाठी हेल्पलाईन नंबर दिला होता. त्यानंतर आमच्याकडे मदतीसाठी फोन येतात. जर कोणाला ऑक्सिजनची गरज असेल तर आम्ही शाहनवाज यांच्याकडून मिळवून देतो. गेल्या काही दिवसात मी अनेक लोकांना ऑक्सिजन मिळवून दिला आहे. रात्री 1 वाजताही फोन केला तरी शाहनवाज भाऊंनी आमचा फोन उचलला आहे आणि आमची मदत केली आहे.\" \n\nदिनेश अन्नप्पा देवाडिगा यांच्या 63 वर्षांच्या वडिलांना जेव्हा कोरोनाचा संसर्ग झाला तेव्हाही शाहनवाज यांची मदत त्यांच्यापर्यंत पोहचली. मालाडच्या करवाडी भागात राहाणारे दिनेश म्हणतात की, \"माझे वडील आजारी..."} {"inputs":"...न आम्हाला धंदा पण नाही करु दिला.\" \n\n\"पहिले आरपीएफवाले बसू देत नव्हते, आता राज ठाकरे बसू देत नाहीत. जेव्हापासून धंदा बंद झाला, तेव्हापासून आम्ही नुसतेच बसून आहोत. फेरीवाल्यांना व्यवसाय नाही करू देणार तर ते खाणार काय? घर चालवायला एका दिवसाचा खर्च किती येतो माहिती आहे? \n\n\"शिवाय आम्ही रेशन भरत नाही. रोज काम करुन त्यातून येणाऱ्या पैशात आम्ही दिवस काढत असतो. आमची मुलं इंग्रजी शाळांत शिकत आहेत. व्यवसाय बंद झाल्यावर ती कशी शिकतील? त्यांची फी कोण देणार? व्यवसाय बंद झाल्यास आमच्या मुलांचं भविष्य खराब होईल... उर्वरित लेख लिहा:","targets":"वस काढत आहोत.\"\n\n\"मी शिकलेला माणूस नाही आणि मला नोकरीही नाही. याच व्यवसायावर आमचं जीवन अवलंबून आहे.\" \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न करणं हा मुख्यमंत्र्यांना अधिकार असला, तरी त्यांचा उल्लेख महत्त्वाचा आहे.\n\nमुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL) वरील न्यूजलेटरमधील माहितीनुसार, ऑक्टोबर 2015 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने (फडणवीस सरकार) सहा सदस्यीय समितीचा अहवाल स्वीकारला होता. या अहवालात समितीच्या सदस्यांनी शिफारस केली होती की, मेट्रो-3 साठीचं कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा पर्याय सूचवला होता.\n\nया समितीतील प्रा. श्याम असोलेकर आणि डॉ. राकेश कुमार यांनी आरे कॉलनीत मेट्रो कारशेड उभारणीस विरोध दर्शवला होता.\n\nMMRCL चं न्यूजलेट... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रकार संदीप आचार्यही म्हणतात की, हा मुद्दा राजकीय प्रतिष्ठेचा बनलाय. मात्र, ते यावेळी आर्थिक गोष्टींचाही उल्लेख करतात.\n\nसंदीप आचार्य म्हणतात, \"आता मेट्रोचं काम बऱ्यापैकी पुढे गेले आहे. पण त्यावेळी आश्वासन दिल्याने आता माघार घेणे शक्य नव्हतं. कारण तो त्यांच्या राजकीय प्रतिष्ठेचा विषय बनला होता. त्यामुळे आर्थिक पातळीवर त्यांना सिद्ध करून दाखवावं लागेल.\"\n\nदेवेंद्र फडणवीस यांनीही आर्थिक लेखाजोखाच काल उद्धव ठाकरेंवर टीका करता मांडला होता. मात्र, संदीप प्रधान यांना वाटतं की, आर्थिक गोष्टींपेक्षा पर्यावरणाला आणि त्यातही मुंबईच्या दृष्टीने पर्यावरणाला अधिकच महत्त्व द्यायला हवं.\n\nसंदीप प्रधान म्हणतात, \"आरेच्या जंगलावर आधीच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालंय. अशावेळी राजकीय कारणासाठी का होईन, पण शिवसेना ते कारशेड हलवत असेल तर पूर्ण चुकीचं आहे, असं म्हणणार नाही. कारण आरेमध्ये कारशेड बनल्यास तिथे लोकांचा वावर वाढेल आणि पर्यायाने वन्यजीवांना त्रास होईल.\"\n\nआता सहाजिक प्रश्न निर्माण होतो, जर हा राजकीय प्रतिष्ठेचा मुद्दा बनला असेल तर मग याचा राजकीय फायदा काय आहे? दीड-दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला काही फायदा होऊ शकतो का? तर याचेही उत्तर आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nआरे कॉलनी, मेट्रो कारशेड हे मुद्दे मुंबई महापालिका निवडणुकीचे मुद्दे होतील, याबाबत संदीप प्रधान आणि संदीप आचार्य या दोघांनाही शंका वाटते.\n\n'मतं देताना पर्यावरणाच्या मुद्द्यांचा विचार होण्याची शक्यता कमी'\n\nसंदीप प्रधान म्हणतात, \"मुंबईच्या हितासाठी हा निर्णय घेत असल्याचं शिवसेना सांगते. मात्र, निवडणुकीत सेनेनं हा मुद्दा उपस्थित केल्यास भाजपही युक्तीवाद करू शकेल की, मुंबईकरांची मेट्रो शिवसेनेनं लांबवली. मात्र, प्रश्न असा आहे की, पर्यावरणाचा विचार करून मतं देणारे किती मुंबईकर आहेत, तर फार कमी आहेत.\"\n\nअसंच काहीसं संदीप आचार्य यांचं मत आहे. ते म्हणतात, \"मुंबईकरांना पर्यावरणाचा विचार करायला वेळ आहे किंवा ते पाहून मतं देतील, याची शक्यता फारच कमी आहे. दुसरीकडे, मुंबईत शिवसेनेचा मराठीचा मुद्दा एवढा मोठा राहिला. मात्र, स्थापनेपासून महापालिकेत कायमच युती करावी लागली. \n\nप्रजा समाजवादी आणि मुस्लीम लीगसोबतही युती केली, काँग्रेसलाही समर्थन केलं, नंतर एक-दोनदा एकहाती सत्ता आली, पण नंतर भाजपसोबतच सत्तेत आहेत. म्हणजे, कुठल्या एका मुद्द्यावर..."} {"inputs":"...न काढला पाहिजे असं ट्विट करत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली आहे. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\n\"देता येत नाही तरुणांच्या हातांना काम, देतात घोषणा जोरात जय श्रीराम जय श्रीराम! हाती हवे ज्यांच्या पेन, पेन्सिल आणि पाठीवर दप्त ते गल्लीबोळात फिरतात घेऊन मशाली आणि पत्थर. घरात नाही पैसा अडका संपले सर्व दाणा-पाणी माय पुसे लेकाला बेटा पाह्य काम देतं का कोनी?\" असंही सावंत यांनी म्हटलं आहे. \n\n4. सुनेचेच विवाहबाह्य संबंध - विद्या चव्हाण\n\n\"सुनेच्या मोबाईलमधील चॅट आणि अन्य ... उर्वरित लेख लिहा:","targets":"विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न घेण्यात धन्यता मानीत आहोत, हे निव्वळ दुर्दैवी आहे.\n\nमराठी अभिजात आहे हे सांगण्यासाठी चांगला पुरावा हवा. अस्सल प्राचीन साहित्यपरंपरा हवी, शास्त्रपरंपरा हवी. मराठी अभिजात नाही, कारण या परंपरा फारफारतर अकराव्या बाराव्या शतकानंतर जोरकसपणे दिसून येतात. त्या आधीच्या प्राकृतांच्या अवस्था अपभ्रंश, पैशाची, महाराष्ट्री, शौरसेनी, अर्धमागधी इत्यादी आहेत. यापैकी एकीला मराठीची आदिम अवस्था ठरवणं हे कठीण आहे. तो कालविपर्यास आणि तर्कदुष्टता आहे.\n\nमराठीसाठी पैसे मिळतील?\n\nयातला सगळ्यांत मोठा भ्रमाचा भोपळा हा की,... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी अभिजात म्हणून का ओळखली जावी असा प्रश्न आहे. त्याचे साधे कारण असे की त्या भाषेत उपलब्ध ज्ञानपरंपरांचे जतन होणे आवश्यक आहे म्हणून. त्यातील समृद्ध शास्त्र, तत्त्वज्ञान यातून आपल्याला इतिहास, संस्कृती यांबद्दल ठोस मर्मदृष्टी मिळू शकते. हे सगळे उपलब्ध व्हावे म्हणून त्यांचा अभ्यास होणे महत्त्वाचे आहे.\n\nपण आज आपल्याला अभ्यास, चिकित्सा, समीक्षा यांत रस राहिलेला नसून उत्सवप्रियता प्रधान वाटते!\n\nम्हणूनच मला वाटते की मराठीला अभिजात दर्जा मिळाला तरी तिचे अजिबात भले होणार नाही. आजघडीला भारतात राज्यागणिक एक तरी संस्कृत विद्यापीठ आहे. त्यातून संस्कृतचे कसलेही भले होताना दिसत नाही. \n\nआपल्याला मराठीचे प्रश्न सोडवायचे असल्यास तशी सामाजिक आणि राजकीय इच्छाशक्ती हवी. अभिजात दर्जा मिळाला, तर फुकाचा हर्षवायू होऊन पुढील काही वर्षे आपण त्याच्या जल्लोषात घालवत राहू आणि आपल्याकडून अभिजात मराठीवर तर काहीच संशोधन झाले नाही, हे कळून येण्यास दोन दशके तरी सहज वाया जातील!\n\n(लेखक केरळ केंद्रीय विद्यापीठ, कासरगोड येथे भाषाविज्ञान विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न चपलाची घरात हिंडायची. परत कशाला वाढवा करून घ्यायचं म्हणून मी गेले नाही.\"\n\nजमीन मिळाली की नाही?\n\nज्या मागणीसाठी त्या मुंबईपर्यंत सोलवटलेल्या पायानिशी आल्या त्याचं काय झालं? जमीन नावावर झाली का?\n\n\"भरपूर लोकं येऊन गेले. जमीन भेटेल म्हणायचे. आम्ही मोर्चे काढतो. सरकार देतो म्हणतं, पण कुठं देतं? ही सरकारचीच जमीन आहे. सरकारनं दिली पाहिजे.\"\n\nशेकूबाई या महादेव कोळी या अनुसूचित जमातीतल्या. ही आदिवासी मंडळी जंगलातल्या जमिनी कसायला लागली. कालांतराने त्या जमिनी नावावर करून घेण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आदिवासींच्या नावावर वनजमिनी करण्याच्या सरकारच्या दाव्याविषयी बोलताना किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले म्हणाले, \"गेल्यावेळेस शेतकऱ्यांनी नाशिक ते मुंबई लाँग मार्च काढल्यानंतर सरकारतर्फे आश्वासन देण्यात आलं. सहा महिन्यांच्या आत आदिवासींच्या नावावर जमिनी केल्या जातील असं सांगण्यात आलं. त्यासाठी वनमित्र योजना जाहीर करण्यात आली.\n\n\"अजूनही तहसील आणि प्रांत कार्यालयात (उपविभागीय अधिकारी) हजारो प्रकरणं प्रलंबित आहेत. जमिनी नावावर झालेल्या नाहीत. नगर, नाशिक, नांदेड, यवतमाळसह इतर जिल्ह्यांतील या आदिवासी शेतकऱ्यांनी सरकारी कार्यांलयमामध्ये जमा केलेले मूळ कागदपत्रं गायब असल्याचं आता प्रशासन सांगतं,\" असा दावाही डॉ. नवले यांनी केला. \n\nआम्ही हजारो जमिनी वाटल्या\n\n\"आदिवासींना जमिनी देण्याचा विषय माझ्या अखत्यारित येत नाही. पण गेल्या वर्षभरात आम्ही आदिवासींना हजारो जमिनी वाटल्या आहेत,\" असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\n\"कुठल्या एका उदाहरणाविषयीची माहिती मी देऊ शकत नाही. पण आम्ही प्रामुख्याने आदिवासींच्या नावावर जमिनी केल्या आहेत. किती तरी हजार हेक्टर जमीन वाटल्याची यादी मी देऊ शकतो. सध्या आचारसंहिता असल्यानं जास्त बोलत नाही.\" असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.\n\nदरम्यान तहसिल कार्यालयाच्या स्तरावर ही प्रकरणं नाहीत. हे सर्व प्रस्ताव प्रांत कार्यालयाच्या स्तरावर आहेत. याची माहिती घेऊन देतो, अशी माहिती दिंडोरीचे तहसिलदार बाबासाहेब गाढवे यांनी दिली. \n\nतर मोर्चाचे आयोजक असलेल्या किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल मालसुरे यांनी माहिती दिली की, \"जिल्ह्यात जवळपास 30 हजार जमिनीचे दावे मंजूर झाले आहेत. अनेकांना प्रमाणपत्र मिळाली तर काही प्रकरणं फेरतपासणीच्या पातळीवर आहेत. ज्यांना प्रमाणपत्रं मिळाली आहेत, त्यातील अनेकांनी जमिनीचे क्षेत्रफळ कमी दाखवल्याच्या तक्रारी केल्या आहेत.\"\n\nनाशिकचे अतिरिक्त जिल्हाधिकारी निलेश सागर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की \"वनहक्क समितीकडे अर्ज करायचा असतो. त्यात जिल्हा समितीचा काही संबंध नाही. वनहक्क समितीकडे अर्ज आल्यावर त्यांनी चौकशी करायची आहे. ही समिती गावकऱ्यांची असते. त्यांनी शिफारसी द्यायच्या असतात. त्यांनी या समितीकडे अर्ज दिलेला असला पाहिजे. त्यांच्या कुटुंबातील कुणाला जमीन मिळाली आहे किंवा त्यांनी दावा केला आहे हे ही बघावं लागेल.\"\n\nआम्ही आदिवासी कल्याण मंत्री..."} {"inputs":"...न झाल्यास त्यांचा मृतदेह फरफटत इस्लामाबादमधील संसदेबाहेर आणून तिथे तीन दिवस लटकवून ठेवण्यात यावा,\" या निर्णयावर अनेकांनी नाराजीही व्यक्त केली होती. \n\nत्यावेळी सरकारने न्या. सेठ यांना अयोग्य ठरवण्याचा प्रयत्न केला होता. तसंच कायदेतज्ज्ञांनी हा निकाल असंवैधानिक असल्याचंही म्हटलं होतं. लष्करानेही या निकालाविरोधात वक्तव्य जारी करत हा निकाल वेदनादायी असल्याचं म्हटलं होतं. \n\nन्या. सेठ यांच्या शब्दांवर अनेकांना आक्षेप असू शकतो. मात्र, एका लष्करी शासकाला संविधानसंमत देशद्रोहाच्या प्रकरणात शिक्षा सुनावणं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीय कुटुंबात वकार अहमद सेठ यांचा जन्म झाला. त्यांचा जिथे जन्म झाला त्या भागाला आज खैबर पख्तूनख्वाह नावाने ओळखतात. \n\nते पेशावरमध्ये शिकले. 1985 साली कायदा आणि राज्यशास्त्र विषयात त्यांनी पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच वर्षी त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टीससाठी नाव नोंदवलं. \n\nवकार अहमद सेठ मनाने समाजवादी असल्याचं त्यांचे सहकारी वकील सांगतात. डाव्या विचारसरणीच्या पाकिस्तान पिपल्स पक्षाच्या विद्यार्थी संघटनेत ते सक्रीय होते. त्यांच्या ऑफिसमध्ये कार्ल मार्क्स, लेनीन आणि ट्रॉटस्कीचे फोटो होतो. \n\nपेशावरमधले त्यांचे जवळचे मित्र आणि वकील शाहनवाज खान सांगतात, \"त्यांची राहणी साधी होती. तसंच लोक आपला प्रभाव वाढवण्यासाठी पीएचसी बारच्या राजकारणात विशेष लक्ष देतात. मात्र, या राजकारणात ते कधीच सक्रीय नव्हते.\"\n\n\"याउलट ते त्यांच्या खटल्यांवर जास्त लक्ष द्यायचे. जे खटले त्यांना अयोग्य वाटायचे त्याचं वकीलपत्र त्यांनी कधीच घेतलं नाही.\" \n\nइतकंच नाही तर वकिलीच्या दिवसांमध्ये सेठ यांना जे खटले महत्त्वाचे वाटायचे त्या खटल्यांची तर ते फीसुद्धा माफ करायचे. \n\nजानेवारी 2019 मध्ये इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसने पाकिस्तानी लष्करी न्यायालयावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालत न्या. सेठ यांच्या एका निकालाचा उल्लेख केला होता. त्यात म्हटलं होतं, '2016 मध्ये पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने तिथल्या लष्करी न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकांच्या पुनर्विचार याचिका पुराव्यांअभावी फेटाळल्या होत्या. मात्र, 2018 साली न्या. सेठ यांच्या न्यायालयाने याच याचिकाकर्त्यांची निर्दोष सुटका केली होती.'\n\nअनेकांना वाटायचं की न्या. सेठ 'ओसामा बिन लादेनचे तथाकथित डॉक्टर शकील अफरिदी' यांच्या विनंतीवरून त्यांची सुटका करत सरकारला आणखी एक धक्का देतील. पाकिस्तानमध्ये घुसून ओसामा बिन लादेनचा खात्मा करण्यासाठी डॉ. शकील यांनी अमेरिकेला मदत केली होती. \n\nआपल्या भूमीवर ही कारवाई झाल्याने पाकिस्तानची नाचक्की झाली होती. मात्र, शकील अफरिदी यांना बळीचा बकरा बनवल्याचं अनेकांना वाटतं. त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. \n\nमात्र, डॉ. अफरिदी यांच्यावर कधीही 2011 साली लादेनविरोधातल्या मोहिमेत भूमिका असल्याबद्दल खटला चालवण्यात आला नाही. त्यांना इतर प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं. मात्र, आपल्याला न्याय मिळाला नसल्याचं डॉ. शकील अफरिदी यांचं म्हणणं आहे. \n\nवसीम अहमद शाह म्हणतात, \"न्या...."} {"inputs":"...न झेंडे लागलेल्या यॉटमध्ये त्यांची वाट पाहत होते.\n\nप्रिंसेस हया कोर्टात जाताना\n\nआठ दिवसांचा प्रवास केल्यानंतर भारताजवळ पोहचल्यानंतर कमांडो पथकाने बोट ताब्यात घेतली. जोहाएनन सांगतात की, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्यामुळे लतिफा बाथरूममधून बाहेर आली. बंदुकीचा धाक दाखवत त्यांना पकडण्यात आले.\n\nलतिफा दुबईला पोहचली आणि यानंतर त्यांचा काहीच पत्ता नाही.\n\nजोहाएनन यांना दुबईत दोन आठवडे ताब्यात ठेवले होते. इतर काही लोकांना सोडून देण्यात आले.\n\nभारत सरकारने या संपूर्ण घटनाक्रमात आपला सहभाग होता किंवा नाही या... उर्वरित लेख लिहा:","targets":"18 मध्ये लतिफा यांना बळजबरीने आणण्याचा आदेश दिला होता. 2000 मध्ये ब्रिटनमध्ये लतिफाची धाकटी बहीण राजकन्या शमसा हिचेही अपहरण केले होते. त्यांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. \n\nन्यायालयाला आढळले की शेख मोहम्मद यांनी 'कायम असे शासन केले ज्याठिकाणी दोन तरुण मुलींना आपल्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवण्यात आले.'\n\nलतिफा यांचा व्हीडिओ संदेश सार्वजनिक करताना जोहाएनन यांनी सांगितले की, त्यांच्याशी संपर्क होऊन आता बराच काळ झाला आहे. हे व्हिडिओ जारी करण्यापूर्वी त्यांनी खूप विचार केला.\n\nत्या सांगतात, \"लतिफा यांची इच्छा असावी की आपण त्यांच्यासाठी लढा देऊ आणि हार मानू नये असे मला वाटते.\" \n\nलतिफा यांच्या सद्यस्थितीबाबत बीबीसीने दुबई आणि संयुक्त अरब अमिराती सरकारकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण अद्याप त्यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...न टेक्नॉलॉजी - सिनेमा, येईपर्यंत या शब्दाला एक वेगळा, आधुनिक अर्थ मिळालेला होता. \n\nपण पॉर्नोग्राफी हे फिल्म इंडस्ट्री चालण्यामागचं कारण अर्थातच नव्हतं.\n\nफिल्म्स महागड्या होत्या. तुम्ही घातलेला पैसा भरून काढण्यासाठी मोठा प्रेक्षक मिळणं गरजेचं होतं. म्हणजे अर्थातच सार्वजनिकरीत्या बघणं आलंच. \n\nघरामध्ये खासगीमध्ये पॉर्नोग्राफी पाहण्यासाठी लोकं पैसे देत होते. पण सार्वजनिक सिनेमागृहामध्ये ऍडल्ट सिनेमा पाहणारे फार कमी जण होते. \n\n1960च्या दशकामध्ये यासाठीचा एक पर्याय आला - पीपशो बूथ. एक बंदिस्त खोली जिथ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्कशन ग्रुपच्या पाहणीनुसार इथे शेअर करण्यात येणाऱ्या 6 पैकी 5 फोटो, हे पॉर्नोग्राफिक होते. \n\nकाही वर्षांनंतर इंटरनेटवरच्या चॅटरुम्स विषयीची पाहणी करण्यात आली. त्यातही हेच प्रमाण आढळलं. \n\nम्हणजे त्या काळासाठी, ट्रेकी मॉन्स्टरचं म्हणणं योग्य होतं. \n\nअभिनेत्री केसी कॅलव्हर्टनं गेल्या काही वर्षांत अनेक कस्टम पॉर्नोग्राफिक चित्रपटांसाठी शूट केलं आहे.\n\nट्रेकी मॉन्स्टरने केटला सांगितल्याप्रमाणे वेगवान इंटरनेट कनेक्शन्स - चांगली मोडेम्स आणि जास्त बॅण्डविड्थची मागणी पॉर्नोग्राफी पहाणाऱ्यांमुळे वाढली. \n\nयामुळे बाकीच्या बाबतीतही प्रगती झाली. अनेक वेब टेक्नॉलॉजीचा शोध हा ऑनलाईन पॉर्नोग्राफी पुरवणाऱ्यांनी लावला. उदाहरणार्थ फाईल कॉम्प्रेस करणं (फाईलची साईझ कमी करणं) आणि वापरण्यासाठी सोप्या अशा पैसे भरायच्या पद्धती. शिवाय संलग्न मार्केटिंगसारखी बिझनेस मॉडेल्सही याच लोकांनी आणली. \n\nपण आता प्रोफेशनल पॉर्नोग्राफर्सचं आयुष्य इंटरनेटने कठीण करून ठेवलंय. \n\nऑनलाईन सगळ्या गोष्टी मोफत उपलब्ध असताना ज्याप्रकारे वर्तमानपत्राची नोंदणी योजना विकणं किंवा म्युझिक व्हिडिओ विकणं जसं कठीण आहे तसंच पोर्नहबसारख्या साईट्स मोफत असताना पोर्नोग्राफी विकणं कठीण झालंय.\n\nयापैकी बहुतेक पॉर्नोग्राफी ही पायरेटेड असते आणि अशाप्रकारे बेकायदेशीररीत्या टाकण्यात आलेला मजकूर काढून टाकणं अतिशय कठीण असल्याचं जॉन रॉन्सन त्यांच्या द बटरफ्लाय इफेक्ट या पॉडकास्ट सीरिजमध्ये म्हणतात. \n\n'कस्टम' पॉर्नोग्राफी\n\nयातही आता एक नवीन शाखा उदयाला येतेय ती आहे - 'कस्टम' पॉर्नोग्राफी. जिथे लोक स्वतः स्क्रिप्ट लिहून त्यावर फिल्म तयार करून घेतात. \n\nपण अर्थातच मजकूर तयार करणाऱ्यांसाठी - कन्टेन्ट क्रिएटर्ससाठी जी गोष्ट वाईट असते, तीच गोष्ट सगळीकडच्या गोष्टी एकत्र आणणाऱ्या ऍग्रीगेटर प्लॅटफॉर्म्ससाठी चांगली ठरते. जाहिराती आणि प्रिमियम सबस्क्रिप्शन्सच्या माध्यमातून त्यांना पैसा मिळतो.\n\nआताच्या घडीला माईंडगीक नावाची कंपनी पॉर्नोग्राफीच्या क्षेत्रात सगळ्यांत मोठी आहे. पॉर्नहब आणि आघाडीच्या इतर अनेक अडल्ट साइट्स या माईंडगीकच्या मालकीच्या आहेत. \n\nसगळ्या बाजारपेठेवर त्यांचं असलेलं वर्चस्व ही मोठी अडचण असल्याचं व्हॅनकोव्हर स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्रो. मरीना ऍडशेड यांचं म्हणणं आहे. डॉलर्स ऍण्ड सेक्स : हाऊ इकॉनॉमिक्स इन्फ्लुएनसेस सेक्स अॅंड लव्ह नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं आहे. \n\n''एकच..."} {"inputs":"...न तुम्ही आमचे सर्वेसर्वा होता, तुम्ही आमचे मायबाप होता, असं म्हणत होते. पण त्यांनी त्यांच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. पक्ष बिकट परिस्थितीत असताना त्यांनी निघून जाणं म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टींमध्ये पडायचं नाही का, अशी शंका निर्माण होतं.\"\n\nआदिती फडणीस सांगतात, \"सुरूवातीला राहुल गांधींनी राजीनामा दिला. तो मागे घेणार नाही म्हणून सांगितलं. प्रियांका गांधी तसंच सोनिया गांधींनाही हे पद देऊ नये असं त्यांनी सांगितलं होतं. तरीही सोनिया गांधींनाच हंगामी अध्यक्ष नेमण्यात आलं. तिकीटवाटपामध्ये त्यांची भूमि... उर्वरित लेख लिहा:","targets":"सबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न त्यांनी युरोपियन पार्लमेंट आणि युनायटेड नेशन्सच्या सदस्यांनाही मोहरा केल्याचं EU डिसइन्फोलॅबने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या - इंडियन क्रॉनिकल्स नावाच्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. \n\nया SG च्या कारवायांबद्दल युरोपियन युनियन आणि युनायटेड नेशन्सच्या कर्मचाऱ्यांना कितपत माहिती होती आणि या कारवाया रोखण्यासाठी गेल्या वर्षीचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना काही करता येणं शक्य होतं का, याविषयीच्या शंका आता उपस्थित केल्या जातायत. \n\nएका नेटवर्कमधल्या विविध घटकांमध्ये दिशाभूल करणारी माहिती (Disinformation) पस... उर्वरित लेख लिहा:","targets":"SG) युएनची मान्यता असणाऱ्या किमान 10 संस्थांसोबतच इतरांशीही संबंध असल्याचं उघडकीला आलंय. आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानवर टीका करत भारताच्या हेतूंचा पुरस्कार करण्यासाठी या संस्थांचा वापर केला जात होता. \n\n\"या अशा थिंकटँक्स आणि NGOवर जिनिव्हामध्ये लॉबिंग करण्याची, निदर्शनांचं आयोजन करण्याची, पत्रकार परिषदेत आणि UNच्या इतर कार्यक्रमांत बोलण्याची जबाबदारी असते. आणि एक मान्यताप्राप्त संस्था म्हणून अनेकदा युएनमध्ये संधी दिली जाते,\" असं हा अहवाल म्हणतो. \n\nयुनायटेड नेशन्स ह्युमन राईट्स काऊन्सिलची स्थापना झाल्याच्या काही महिन्यांनंतर 2005च्या उत्तरार्धामध्ये श्रीवास्तव ग्रूपच्या नेतृत्वाखालच्या या कारवायांना सुरुवात झाली. \n\nयात एका विशिष्ट एनजीओकडे या संशोधकांचं लक्ष गेलं. या संस्थेचं नाव - कमिशन टू स्टडी द ऑर्गनायझेशन ऑफ पीस (CSOP). 1930च्या दशकात या संस्थेची स्थापना करण्यात आली होती आणि 1975मध्ये तिला UNची मान्यता मिळाली. पण त्यानंतर ही संस्था फारशी कार्यरत राहिली नाही. \n\nयाच CSOPचे माजी अध्यक्ष होते प्रा. लुई बी. सॉन. (Prof Louis B Sohn) ते 20व्या शतकातल्या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय कायदा तज्ज्ञांपैकी एक होते आणि हार्वर्डच्या लॉ स्कूलमध्ये 39 वर्षं त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलं होतं. \n\nयाच व्यक्तीची नोंदणी CSOPचे प्रतिनिधी लुई शॉन (Louis Shon) म्हणून 2007च्या युएन ह्युमन राईट्स काऊन्सिल च्या सत्रासाठी करण्यात आली. आणि त्यानंतर 2011मध्ये वॉशिंग्टन डीसीमध्ये झालेल्या वेगळ्या एका कार्यक्रमासाठीही या नावाने नोंदणी करण्यात आली. \n\nही नाव नोंदणी पाहून संशोधकांना धक्काच बसला. कारण प्रो. सॉन यांचं 2006मध्ये निधन झालं होतं. \n\nप्रा. सॉन यांच्या नावाचा गैरवापर करण्यात आल्याचं म्हणत हा तपास अहवाल या संशोधकांनी या प्राध्यपक सॉन यांच्या स्मृतीला अर्पण केलाय. \n\n\"2005मध्ये CSOP ला पुन्हा जागृत करत त्या संस्थेची ओळख काहीजणांनी चोरल्याचं आमच्या पहिल्या तपासात आढळलं.\"\n\nयासोबतच मान्यता नसणाऱ्या (Non Accredited) इतर काही संस्थांनी पाकिस्तानची प्रतिमा मलिन करायच्या हेतूने, भारताच्या बाजूने शेकडो वेळा हस्तक्षेप केल्याचंही तपासात आढळलं. या संस्थांना मान्यताप्राप्त संस्थांच्या वतीने UNHRC मध्ये संधी देण्यात आली. \n\nइतर वेळी ज्या संस्था आणि एनजीओंचा त्यांच्या धोरणांवरून वरवर पाहता भारत वा पाकिस्तानाशी काहीही संबंध वाटत नसे, अशांना..."} {"inputs":"...न देऊ शकतात,\" असं चोरमारे सांगतात.\n\nकाँग्रेससमोर मात्र अडचण?\n\nदैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांचं मात्र म्हणणं आहे की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची अजिबात शक्यता नाही. \n\n\"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं समीकरण राज्यात आकारास येऊ शकतं असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना वेळप्रसंगी एकत्र येऊ शकतात. अर्थात त्यात सुद्धा काही घटक दुरावण्याची राष्ट्रवादीसाठी रिस्क असणारच. तरी महाराष्ट्राच्या अभिमानाचा मुद्दा, दिल्लीपुढे झुकणार नाही ही जी लाईन आहे, त्या भूमिकेवर हे द... उर्वरित लेख लिहा:","targets":"रवादीचे 8 नगरसेवक आहेत. \n\n227 सदस्यीय महापालिकेत सध्या 222 नगरसेवक असून 5 जागा रिक्त आहेत. बहुमतासाठी 112 नगरसेवकांची गरज लागेल. अशा परिस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शिवसेना आपले बहुमत कायम ठेऊ शकते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न नरेंद्र मोदींशी चर्चा केली\n\nरात्री 1.48 - मून लॅंडर विक्रमने धोक्याचा टप्पा पार केला \n\nरात्री 1. 47 - मून लॅंडर विक्रमची चारही इंजिन्स प्रज्वलीत असल्याचं इस्रोकडून स्पष्ट\n\nरात्री 1.42 - पुढच्या 6 मिनिटांमध्ये संपूर्ण वेग कमी करण्याचा प्रयत्न होणार \n\nरात्री 1.40 - मून लॅंडर विक्रमचा वेग कमी करण्यात आला\n\nरात्री 1.37 - मून लॅंडर विक्रमच्या उतरण्याची प्रक्रिया सुरू \n\nरात्री 1.23 - नरेंद्र मोदी इस्रोत दाखल\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी बेंगलुरूच्या इस्रोच्या सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. ते स्वतः तिथं उपस... उर्वरित लेख लिहा:","targets":"रल्यानंतर हळूहळू चंद्राच्या दिशेने रवाना झालं आहे. चांद्रयान 2 हळूहळू पृथ्वीपासून दूर जातं आहे आणि चंद्राच्या जवळ जातं आहे. \n\n14 ऑगस्टला रात्री 2 वाजता चांद्रयान2ला एक जोरदार धक्का देण्यात आला आहे. ज्यामुळे चांद्रयान2चं रॉकेट प्रज्वलित झालं. \n\nचांद्रयान2 मध्ये आधीपासूनच रॉकेट बसवण्यात आलं आहे. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत असताना रॉकेटच्या साह्याने विशेष फायरिंग केलं जातं. \n\nचांद्रयान2\n\nया फायरिंगला ट्रान्स लूनर इंजेक्शन म्हटलं जातं. याबरोबरीने 'लूनर ट्रान्सफर ट्रांजेक्टी'चा उपयोग होतो आहे. \n\nविज्ञानाचे जाणकार पल्लव बागला सांगतात की, जेव्हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेतून चंद्राच्या दिशेने जातं तेव्हा जी वाटचाल केली जाते, त्याला लूनर ट्रान्सफर ट्रांजेक्टी म्हटलं जातं. \n\nही प्रक्रिया किती कठीण?\n\nहा टप्पा एका विशिष्ट कालावधीत पार केला जातो. \n\nपृथ्वीचा पहिला टप्पा पार करताना चांद्रयान2\n\nहे काम ऐकायला सोपं वाटत असलं तरी प्रत्यक्षात कठीण आहे. सुरुवातीला पृथ्वीपासून 276 किलोमीटरचं अंतर निश्चित करावं लागतं. त्याचं उद्दिष्ट असतं 3.84 लाख किलोमीटर. तुमचं लक्ष्य असं हवं की योग्य दिशेत लक्ष्याचा वेध घेतला जाईल. \n\nचांद्रयान2 च्या या प्रक्रियेत किती जोखीम आहे?\n\nउपग्रह लॉन्च झाल्यापासून चंद्रापर्यंत पोहोचेपर्यंत सगळे टप्पे जोखीमेचे असतात, असं पल्लव बागला सांगतात. 20 ऑगस्टला चंद्राच्या कक्षेत पोहोचणं आणि सॉफ्ट लँडिंग होणं अवघड अशी प्रक्रिया आहे. \n\nयोग्य ठिकाणी लक्ष्यभेद झाला नाही तर चांद्रयान2 चंद्राच्या जवळ जाऊनही दूर राहू शकतं. \n\nपाच फेऱ्या पूर्ण केल्यानंतर चांद्रयान2 पृथ्वीच्या कक्षेबाहेर जातं तेव्हा असं दिसतं.\n\nचांद्रयान2च्या वेगाबाबत पल्लव बागला सांगतात की, आता यानाला प्रतितास 39 हजार किलोमीटरचा वेग देण्यात आला आहे. चंद्राच्या कक्षेत गेल्यानंतर हा वेग कमी करण्यात येईल. \n\nया वेगाचं आकलन एका उदाहरणाने करून घेऊया. या वेगाने तुम्ही एका तासात काश्मीरहून कन्याकुमारीला सहा वेळा जाऊ शकता. \n\nचंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर लँडर ऑर्बिटरपासून वेगळं होईल. \n\nशेवटच्या टप्प्यात चांद्रयान2 सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न करेल. \n\n'विक्रम'ला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगच्या दृष्टीने तयार करण्यात आलं आहे, जेणेकरून रोवरचं नुकसान व्हायला नको. \n\nरोवरचं नाव प्रज्ञान आहे. ते सहा पायांचं रोबोटिकल व्हेईकल आहे. जे चंद्राच्या पृष्ठभागावर जाऊन फोटो काढण्याचं काम करेल.\n\nहे..."} {"inputs":"...न परीक्षेची तयारी करतात.\"\n\nतुमच्या मताशी कुणीही सहमत असणार नाही अशी प्रतिक्रिया बाबा भवर यांनी दिली आहे. ते म्हणतात मुलं 5-6 वर्षं तयारी करतात आणि परीक्षा पुढे ढकलली तर त्यांचं नुकसान होऊ शकतं. \n\nबाहेरगावी राहणारी मुलं फक्त एका परीक्षासाठी येऊन पैसा खर्च करतात. जर मुलांच्या परीक्षा पुढे जाव्या असं वाटत असेल तर त्यांचा खर्च तुम्ही उचलावा असं बाबा भवर म्हणतात. \n\nकाही जणांचं म्हणणं आहे परीक्षा पुढे ढकलल्यास वर्ष जाणार नाही. पण परीक्षा दिवाळीनंतर व्हायला हवी. \n\nदिवाळीनंतर परीक्षा घेतल्यास तोपर्यंत क... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारला दिला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न पायलट आज 17 वर्षं राजकारणात सक्रीय आहेत. \n\nआपल्या या राजकीय प्रवासाविषयी ते म्हणाले होते, \"माझे वडील हयात असताना मी कधीही त्यांच्याशी माझ्या राजकीय जीवनाविषयी चर्चा केली नव्हती. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर आयुष्य अचानक बदललं. त्यानंतर मी अत्यंत विचारपूर्वक राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. कुणीही माझ्यावर बळजबरी केली नाही. माझ्या शिक्षणातून मी जे काही शिकलो त्यातून मी व्यवस्थेत बदल घडवू इच्छित होतो.\"\n\nदलाई लामांकडून नम्रतेची शिकवण\n\nसचिन पायलट दौसा आणि अजमेर मतदारसंघातून खासदार होते. \n\nया निवडणु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाँग्रेस नेतृत्त्वाचे मुख्यमंत्री पदाची माळ घातली ती ज्येष्ठ नेते अशोक गहलोत यांच्या गळ्यात. \n\nयानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन पायलट 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमाच्या आधारे गमतीत म्हणाले होते, \"या खोलीत सगळेच बसले होते. शेवटी यातले दोघं करोडपती बनतील, हे कुणाला ठाऊक होतं.\"\n\nगंभीर मुद्द्यांवर स्पष्टपणे बोलणारे सचिन पायलट त्यावेळी मनमोकळेपणाने हसतानाही दिसले. \n\nराजकारणात मोकळेपणाने हसणारे खूपच कमी नेते सापडतील. \n\nआपलं म्हणणं प्रभावीपणे मांडण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न पुरातत्व विषयाचे प्राध्यापक कर्टिस मरीन यांच्या मते, या काळात पडणाऱ्या दुष्काळाने आपल्या प्रत्येक प्रजातीला नष्ट केलं होतं. त्यावेळी फक्त आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरचीच मानव प्रजात वाचू शकली होती. या भागाला गार्डन ऑफ इडन नावाने ओळखलं जातं. याठिकाणी मानवाने समुद्री भोजनाच्या साहाय्याने गुजराण केली. \n\n2020 मध्ये पोलिसांची क्रूरताही लक्षात राहील\n\nअमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड यांच्या मृत्यूनंतर पोलिसांची क्रूरता चव्हाट्यावर आली. दुर्दैवाने ही काय नवी गोष्ट नाही. 1992 च्या एप्रिल महिन्यात लॉस एंजिलिस मध... उर्वरित लेख लिहा:","targets":"न झालं. \n\nपण 1923 च्या सप्टेंबर महिन्यात जपानमध्ये आलेल्या भूकंपात 1 लाख 40 हजार जणांचा मृत्यू झाला होता. ही आकडेवारीच भय निर्माण करणारी आहे. ते चित्र किती विदारक असेल, विचार करा. \n\n2020 मधल्या सकारात्मक गोष्टी\n\nअनेक अर्थांनी 2020 हे वर्ष आव्हानात्मक राहिलं. पण या वर्षात काही चांगल्या गोष्टीही घडताना दिसल्या. या वर्षातील सकारात्मक गोष्टींचा ठेवा आपण येत्या काळात पाहू शकतो. \n\nया वर्षात महिलांचं राजकारणातलं प्रतिनिधीत्व वाढलं. महिलेकडून नेतृत्व केलं जात असलेल्या देशांची संख्या यावर्षी वाढली. 1995 मध्ये अशा देशांची संख्या 12 होती. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार संसदेत महिलांचं प्रतिनिधीत्व 2020 मध्ये वाढलं आहे. हे आता 25 टक्क्यांपर्यंत पोहोचलं आहे. \n\nकमला हॅरीस यांच्या रुपाने पहिल्यांदाच एक महिला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी निवडून आली. या पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय दक्षिण आशियाईसुद्धा आहेत.\n\nजगभरात वांशिक भेदभावाविरुद्ध आंदोलनं झाली. जगाने यामध्ये सहभाग नोंदवला, ही भविष्यासाठी सकारात्मक बाब आहे. \n\nपर्यावरणाच्या दृष्टीकोनातून अनेक कंपन्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्याचं आश्वासन दिलं. \n\nनासाने ऑक्टोबर महिन्यात चंद्रावर अपेक्षेपेक्षा जास्त पाणी उपलब्ध असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे भविष्यातील मोहिमांना मदत मिळू शकते. \n\nपण यावर्षात कोव्हिड साथीने आपल्याला खूप काही शिकवण दिलं. यात सर्वांत महत्वाची शिकवण म्हणजे स्वच्छता. आता लोक वेळोवेळी हात धुताना दिसून येतात, हे विशेष. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...न प्रकरणी वाझे यांची भूमिका काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. \n\nसचिन वाझे हे महाराष्ट्र पोलीस दलात साहायक पोलीस निरीक्षक आहेत. ते मुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख आहेत. ख्वाजा युनूस प्रकरणी मुंबई पोलिसांतल्या काही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती. सचिन वाझे हे त्यांच्यापैकीच एक होते. \n\nपोलीस अधिकारी सचिन वाझे\n\nमे 2004 मध्ये त्यांना पोलीस दलातून निलंबिंत करण्यात आलं होतं. त्यानंतर वाझेंनी 2008मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. \n\nजून 2020मध्ये सचिन वाझेंचं निलंबन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"धी सरकार आहे किंवा बीजेपी व्यक्तिरिक्त सरकार आहे त्यांना हतबल, नाऊमेद करण्यासाठी किंवा राज्य सरकारला डॉमिनेट करण्यासाठी केलेल्या या ट्रिक्स आहेत, असं वाटतं.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...न प्रेक्षकात टोलवला. हा बॉल बाऊंड्रीबाहेर जातोय हे पाहताच मैदानातल्या प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला.\n\nयुवराजने 12 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहा बॉलमध्ये सहा सिक्सेस लगावणारा युवराज केवळ दुसरा बॅट्समन ठरला. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सने नेदरलँड्सविरुद्ध अशी कामगिरी केली होती. \n\nपरंतु नेदरलँड्स हा लिंबूटिंबू संघ होता. एका ओव्हरमध्ये सहा षटकार बसल्याने स्टुअर्ट ब्रॉडचे आकडे झाले 4-0-60-0. टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 218 रन्सचा डोंगर उभारला. इंग्लंडने 20 ओव्हरमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मी थकलेलो असताना बॉल माझ्या दिशेने येत आहेत असा भास होतो', असं ब्रॉडने तेव्हा सांगितलं होतं.\n\nमुख्य बॉलर या जबाबदारीबरोबरच ब्रॉड आठव्या क्रमांकावर येऊन उपयुक्त बॅटिंग करत असे. आरोनच्या बाऊन्सर आक्रमणानंतर ब्रॉडच्या बॅटिंगवर परिणाम झालं. त्याच्या बॅटिंगमधलं सातत्य हरपलं. मोठी खेळी करण्यात त्याला अपयश येऊ लागलं. \n\nयोगायोग म्हणजे ज्या टेस्टमध्ये ब्रॉडच्या नाकावर बाऊन्सर आदळला त्या मॅचमध्ये त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. प्रेझेंटेशन सेरेमनीवेळी ब्रॉड हॉस्पिटलमध्ये होता.\n\nपहिल्यांदा बॅटिंग करताना टीम इंडियाचा डाव 152 धावातच आटोपला. ब्रॉडने सहा विकेट्स घेतल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने 367 धावांची मजल मारली. \n\nदुसऱ्या डावातही टीम इंडियाची भंबेरी उडाली आणि दुसरा डाव 161 धावातच आटोपला. ब्रॉड दुसऱ्या इनिंगमध्ये बॉलिंगला आला नाही. इंग्लंडने एक डाव आणि 54 धावांनी दणदणीत विजय मिळवला.\n\nया प्रसंगानंतर वरुण आरोन आणखी फक्त 7 टेस्ट खेळला. परंतु ब्रॉडने इंग्लंडचा प्रमुख फास्ट बॉलर ही भूमिका दहाहून अधिक वर्ष समर्थपणे पेलली.\n\nदादाशी पंगा पडला महागात\n\n2007 मध्ये टीम इंडिया इंग्लंडच्या दौऱ्यावर होती. सात मॅचच्या वनडे सीरिजमध्ये टीम इंडिया 2-3 अशी पिछाडीवर पडली होती. सहाव्या मॅचमध्ये इंग्लंडने तीनशेपल्याड धावांचा डोंगर उभारला. हे आव्हान पेलताना सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर ही दिग्गजांची जोडी खेळत होती. \n\nवय, अनुभव आणि कर्तृत्व अशा तिन्ही आघाड्यांवर नवखा असणाऱ्या ब्रॉडने गांगुलीला उकसवण्याचा प्रयत्न केला. मात्र अरे ला का रे करण्यासाठी प्रसिद्ध दादाने ब्रॉडला तू अजून बच्चा आहेस, तसाच वाग असं सुनावलं. \n\nगांगुली-ब्रॉड वादावादीवेळी अंपायर यांनी हस्तक्षेप करत दोघांना शांत केलं. गांगुलीने ब्रॉडच्या बॉलिंगवर आक्रमण करत त्याला निष्प्रभ केलं. दोन ओव्हरनंतर ब्रॉडची बॉलिंग बंद करण्यात आली.\n\nबाबांसमक्ष विक्रम\n\nस्टुअर्ट ब्रॉडचे वडील ख्रिस ब्रॉड हे क्रिकेटपटू होते. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर ते आयसीसीचे मॅचरेफरी झाले. आयसीसीच्या नियमानुसार, ज्या दोन देशांची मॅच असते त्या देशाचे अंपायर आणि मॅचरेफरी नसतात. तटस्थ देशांचे असतात. \n\nयामुळे स्टुअर्ट ब्रॉड जेव्हा खेळतो तेव्हा त्याचे वडील ख्रिस मॅचरेफरी असू शकत नाहीत. परंतु कोरोना काळात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतुकीवर निर्बंध आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात..."} {"inputs":"...न बाजार समितीचे माजी अध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी नोंदवलेली निरीक्षणं पुढीलप्रमाणे. \n\n1. उत्पादन वाढलं पण सरकारी यंत्रणेनं बदल नोंदवला नाही\n\nभारतात कांद्याचं एकूण उत्पादन साधारणतः 2 कोटी 15 लाख मेट्रिक टन ते 2 कोटी 25 लाख मेट्रिक टन दरम्यान असतं. देशात दरवर्षी कांद्याचा खप कमीत कमी दीड कोटी मेट्रिक टन असतो, तर 10 ते 20 हजार मेट्रिक टन कांदा हा साठवणुकीमुळे खराब होतो किंवा त्याचे वजन कमी होते. साधारण 35 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला जातो. \n\n2018 या वर्षासाठी NHRDFचा अंदाज होता की, कांद्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"5 हजार मेट्रिक टन कांदा खराब झाला आहे. \n\nनिर्यात कमीच\n\nपिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव बनकर यांच्या मते, \"2016-17ला आपण 35 हजार मेट्रिक टनांच्या आसपास कांदा निर्यात केला. NHRDFनुसार 2017-18ला आपण केवळ 21 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला. ह्या आर्थिक वर्षात असेच चालू राहिले तर निर्यात २० हजार मेट्रिक टनांच्या आतच राहील.\" \n\n\"अपेडाच्या संदर्भस्थळावरील आकडे दाखवतात की, एप्रिल 18 ते सप्टेंबर 18 यादरम्यान आपण 10 लाख 34 हजार मेट्रिक टन कांदा निर्यात केला आहे. मुबलक कांदा असताना ही निर्यात अल्प आहे,\" असं ते म्हणाले. \n\n\"तुलनेनं स्वस्त पडणारा पाकिस्तानी कांदा आयात केला गेला, ह्या आयातीवर सरकारनं वेळीच निर्बंध घालायला हवे होते आणि भारतीय शेतकऱ्यांचे हित बघायला हवे होते,\" असं ते म्हणाले. \n\n\"आज आधीच अनिश्चित कांदा निर्यात धोरण, कधीही होणारी निर्यातबंदी किंवा अचानक वाढवली जाणारी किमान निर्यात मूल्य ह्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील ग्राहक देश दुसऱ्या देशाकडे वळू लागलेत ह्याचा थेट फटका कांदा उत्पादकांना बसत आहे,\" असं ते म्हणाले. \n\nएखाद्या देशाला कमीतकमी एक वर्ष कांदा पुरवण्याची हमी आपण देत नाही, तोपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या कांद्याला निश्चित बाजार मिळणार नाही, असं ते म्हणाले. सरकारचं याकडे दुलर्क्ष होत असून कांदा आयातीला प्रोत्साहन मिळत आहे, असा आरोप त्यांनी केला. \n\n'सरकारच्या उपाय योजना अपयशी' \n\nनाफेडचे माजी संचालक आणि शेतकऱ्यांची कांदा व्यापार करणारी संस्था वेकफोचे संचालक चांगदेवराव होळकर म्हणतात, \"2016-2017 ह्या वर्षी सरकारनं कांदा निर्यातेला प्रोत्साहनपर अनुदान दिल्यामुळे भरमसाठ कांदा निर्यात झाली होती. \n\nया अनुदानामुळे पाकिस्तान व चीनच्या तुलनेत आपला कांदा स्वस्त दराने विकल्या गेल्याने आयातदार आपल्याकडे आकर्षिले गेले होते. आठ महिने सांभाळून ठेवलेला कांदा सरासरी 30 रुपये किलो दराने विकला जायचा तो आता 3 रुपये किलो दराने विकला जातोय, यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.\" \n\n\"सरकारच्या सर्व उपाययोजना ह्यावर्षी अपयशी ठरल्यात. राज्य व केंद्र सरकारनं मिळून अभ्यासपूर्वक असे प्रश्न हाताळले पाहिजे, पण प्रत्यक्षात मात्र तसं झालं नाही. उलट पाकिस्तानचा कांदा स्वस्त दरात विकला गेल्याने तो आपल्याकडे पंजाब, काश्मीरसारख्या ठिकाणी आयात झाला,\" असं ते म्हणाले. \n\n'सरकारने फक्त ग्राहकांचे हित बघितले' \n\n\"ह्या..."} {"inputs":"...न भट्टाचार्य आपल्या मोबाईलमध्ये ममता बॅनर्जींच्या सभेचे व्हीडिओ पाहण्यात गुंतले होते. त्यांच्या पाठीमागे लेनिनचं एक मोठ्ठं पेंटिंग टांगलेलं होतं. भट्टाचार्य यांचं सगळं लक्ष फोनमध्ये होतं. \n\nविकास रंजन भट्टाचार्य हे जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत. फोनमधलं लक्ष काढून ते आपल्या दोनच सहकाऱ्यांसोबत गाडीत बसले आणि एका हाऊसिंग कॉलनीमध्ये प्रचारासाठी गेले. \n\nविकास रंजन भट्टाचार्य\n\nते घराघरात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. प्रचारादरम्यान कोठेच माध्यमांचा गराडा नव्हता की घोषणाबाजी. अतिशय साधे कपड... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर्षं.\"\n\nतरूणांना पक्षासोबत जोडून घेण्यासाठी 2015 पासून राज्यभर अभियान चालविण्यात येत आहे, असं पक्षाकडून तरी सांगितलं जातयं. \n\nबिमान बोस पक्षाचे सर्वांत महत्त्वाचे नेते आहे. डाव्या पक्षांच्या शक्तिशाली पॉलिट ब्यूरोचे ते सदस्य आहेत. \n\nपक्षाच्या आधुनिकीकरणाचा एक भाग म्हणून सोशल मीडियावर आम्ही क्रियाशील झालो आहोत, तरूणांना जोडून घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असं बिमान बोस यांनी सांगितलं. \n\nत्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारल्यानंतर लक्षात आलं, की त्यांना अजूनही पक्षातील कमतरतांची जाणीव नाहीये. डाव्यांच्या अधोगतीचं खापर त्यांनी माध्यमांवर फोडलं. माध्यमांमधून केवळ उजव्या विचारांच्या पक्षांच्याच बातम्या दिल्या जातात आणि डाव्यांकडे दुर्लक्ष केलं जातं, असं त्यांचं मत होतं. \n\nनिवडणुकीच्या एकूण पद्धतीलाही त्यांनी दोष दिला. \"2011 मध्ये जी निवडणूक आम्ही हरलो होतो, ती नीट निवडणूक होती. मात्र त्यानंतर कोणतीही निवडणूक योग्य पद्धतीने, निष्पक्षपणे पार पडली नाही. त्यामुळेच आम्ही हरलो.\"\n\nया निवडणुकीत काय असेल चित्र? \n\nगेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पक्षानं केवळ दोनच जागांवर विजय मिळवला होता. यावेळी 10 जागा मिळतील, असा पक्षाचा अंदाज आहे. मात्र अनेक तज्ज्ञ याच्याशी सहमत नाहीयेत. \n\nशुभोजिच बागची हे 'द हिंदू' चे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत. सीपीएमच्या 10 जागा जिंकण्याच्या दाव्याबद्दल बोलताना ते म्हणतात, \"2011 पासून पक्षाच्या मतांची टक्केवारी घसरतीये. या निवडणुकीत ती अजून कमी होईल.\" डाव्या पक्षांच्या पराभवामुळे बंगालच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली होती, जी भाजपनं भरून काढली असं बागची यांचं म्हणणं आहे. \n\nसीपीएमला एकही जागा मिळणार नाही असं प्रोफेसर चौधरींचं म्हणणं आहे. \n\nसीपीएमचं नेत्यांना मात्र तज्ज्ञांचे अंदाज मान्य नाहीयेत. बोस सांगतात, \"यावेळी तज्ज्ञांचे अंदाज चुकतील. आमच्या जागाही वाढतील आणि मतांची टक्केवारीही.\" \n\nमात्र हे तितकं सोपं नाहीये. कारण राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत मोठा पक्ष बनण्यासाठी सीपीएमची स्पर्धा भाजपसोबत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न मुलीच्या कुटुंबाला असा खटला चालवण्यात मदत होईल. \n\nपण हा कायदा लागू करण्यात अनेक उणीवा आहेत. 'हक सेंटर फॉर चाइल्ड राइट्स' चे कुमार शैलभ सांगतात, \"कायदा लागू करण्यासाठी मदत करणाऱ्या सेवा आणि मूलभूत संरचनेची कमी आहे. त्यामुळे निर्णयप्रक्रियेचा वेग अजूनही कमी आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलीवर खटला दाखल न करण्यासाठी किंवा तो मागे घेण्यासाठी लग्नाचा दबाव टाकण्याच्या घटना घडतात.\"\n\n2019 साली सर्वोच्च न्यायालयाने अल्पवयीन मुला-मुलींवरील वाढत्या लैंगिक हिंसाचाराची दखल घेत एका याचिकेअंतर्गत या कायद्यासंदर्भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बाद खंडपीठानं जामीन देणाऱ्या न्यायाधीशांना 'असंवेदनशील' म्हणत त्यांच्यावर टीका केली आणि तो निर्णय फिरवला. \n\nपॉक्सो कायद्याअंतर्गत जामिनाच्या अटी कडक करण्यात आल्या आहेत. 'बर्डन ऑफ प्रूफ' म्हणजे निर्दोषत्व सिद्ध करण्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्यात आळी आहे. म्हणजे दोषमुक्त होण्याआधी आरोपीला दोषी मानलं जातं. \n\nपण आता सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणात आरोपीला चार आठवड्यांचा अंतरीम जामीन दिला आहे. \n\nवकील सुरभी धर यांच्या मते सुप्रिम कोर्टानं या प्रकरणात जामीनअर्जावर सुनावणी करताना कायद्याचा चांगला वापर केला नाही. \n\nसरन्यायाधीश बोबडे यांनी आरोपीला विचारलं, \"तुला (पीडितेसोबत) लग्न करायचं असेल, तर आम्ही मदत करू शकतो. असं केलं नाही, तर तुझी नोकरी जाई, तू जेलमध्ये जाशील. तू मुलीसोबत छेडछाड केली आहे, तिच्यावर बलात्कार केला आहेस.\"\n\nसुरभी यांना वाटतं, की देशाच्या सर्वोच्च न्यायालयानं असं वक्तव्य करणं कल्पनेच्या पलीकडचं आहे आणि जगभरात लैंगिक हिंसाचाराविषयीच्या जाणीवांना छेद देणारं आहे. \n\nआता भारतातीतल जवळपास 4000 स्त्रीवादी कार्यकर्ता आणि संघटनांनी सरन्यायाधीश बोबडे यांना एक पत्र लिहून आपला निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. \n\nत्यांनी लिहिलं आहे, \"तुमच्या निर्णयातून असा संदेश जातो, की लग्न हे बलात्कार करण्याचं लायसन्स आहे आणि असा परवाना मिळाल्यावर बलात्काराचे आरोपी स्वतःला कायद्याच्या नजरेत दोषमुक्त करू शकतात.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...न युक्रेनविरुद्ध छुपं युद्ध पुकारल्यानंतर पूर्व डोनेस्टस्क आणि लुहान्सक भागात 10,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.\n\nयुक्रेन आणि पाश्चिमात्य देशांनी रशियाने या फुटीरतावाद्यांना शस्त्रं पुरवल्याचा आरोप लावला केला आहे.\n\nमॉस्कोने फुटीरतावाद्यांना शस्त्र पुरवल्याच्या आरोप फेटाळले आहेत, मात्र त्याचवेळी रशियातील काही घटक बंडखोरांना मदत करत असल्याचं मान्य केलं.\n\nयुक्रेनने जाहीर केला मार्शल लॉ\n\nरशियाच्या संभाव्य हल्ल्याची शक्यता असलेल्या किनारी भागात 30 दिवसांसाठी हा मार्शल लॉ लागू असेल.\n\nया कायद्यान... उर्वरित लेख लिहा:","targets":"मध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे. ती टाळण्यासाठी मार्शल लॉ लागू केला आहे, अशी टीका काहींनी केली आहे. \n\nमात्र युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी हा आरोप नाकारला आहे. रशियासोबत संघर्ष झालाच तर हातात पूर्ण बहुमत हवं असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nक्रीमिया प्रकरण काय आहे?\n\nक्रीमिया द्विपकल्प अधिकृतरित्या युक्रेनचा भाग आहे. अझोव समुद्र आणि काळ्या समुद्राच्यामध्ये असलेला क्रीमिया द्वीपकल्प हा युक्रेनच्या दक्षिणकडचा भाग आहे. \n\nतर रशिया आणि क्रीमियाच्या दरम्यान केर्च ही सामुद्रधुनी आहे. \n\n2014मध्ये हिंसक निदर्शनानंतर युक्रेनचे रशियन समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यानुकोव्हीच यांना पायउतार व्हावं लागलं होतं. त्यावेळी शीतयुद्धानंतर पहिल्यांदाच रशिया आणि पाश्चिमात्य देशांत क्रीमिया हा कळीची मुद्दा ठरला होता.\n\nरशियाच्या बाजूने असलेल्या फुटीरतावाद्यांनी क्रीमियन द्वीपकल्प ताब्यात घेतले आहे. बहुतेक रशियन भाषिक असलेल्या लोकांनी त्यावेळी रशियात सामिल होण्याच्या बाजूने मतदान केलं होतं. \n\nयुक्रेन आणि पाश्चिमात्या देशांनी ते सार्वमत बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न रणधुमाळीतच परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी प्रकृतीच्या कारणामुळे \"मी येती लोकसभा निवडणूक लढवणार नाही,\" अशी जाहीर घोषणा करून मोदी-शहा तसंच साऱ्या पक्षाला चकित केलं होतं.\n\nसुषमा गेला काही काळ नाराज आहेत, असं ऐकायला मिळत होत, त्याची ही साक्षात प्रचिती असल्याचं जाणकार सांगतात. भाजप नेतृत्वाने अजूनपर्यंत सुषमांच्या या घोषणेवर प्रतिक्रिया दिलेली नाही, हे विशेष.\n\nपण विधानसभा निवडणुकांमधील पराभवांमुळे पक्षांतर्गत समीकरणं झपाट्याने बदलत आहेत. मध्य प्रदेश आणि राजस्थान हरल्यामुळे मोदी-शहा एकप्रकारे ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"पराभवदेखील कॅप्टनचा असायला हवा? बरोबर ना?'\n\nमित्रपक्षांत कुठे बळ, कुठे पळ\n\nआणि या विधानसभा निवडणुकांमधील पराभवांमुळे भाजपचे मित्रपक्ष भेदरलेले दिसत आहेत. शिवसेना तर अतिआक्रमक झाली आहे. आतापर्यंतच्या साऱ्या अपमानांचा जणू बदला उद्धव ठाकरे घेत आहेत.\n\n'रफाल'प्रश्नी तर त्यांनी राहुल गांधीची 'चौकीदार चोर है'ची भाषा उचलली आहे. 'मोदी-योगी सरकार में, भगवान राम तंबू में,' अशी फिरकी सेना घेत आहे.\n\nभाजपतील निष्ठावंत प्रश्न विचारत आहेत - 'तिहेरी तलाकचं विधेयक मंजूर होऊ शकतं तर मग सत्वर मंदिर बनवण्याचं का नाही?'\n\nयाउलट नितीश कुमार यांचे संयुक्त जनता दल असो वा रामविलास पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी, 'आघाडीच्या अजेंड्याबाहेर गेलात तर याद राखा,' अशी ते ताकीद देत आहेत.\n\nशेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारने ताबडतोब प्रभावी उपाययोजना केली नाही तर निवडणुकीत प्रलय ओढवेल, असा इशारा अकाली दल देत आहे.\n\nएकीकडे संघ परिवार आणि शिवसेनेचा मंदिर निर्माणासाठी हट्ट तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीत अयोध्येचा ना पडलेला प्रभाव अशी स्थिती आहे. राहुल गांधींनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे.\n\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये अशी कर्जमाफी करून या प्रश्नांवर 'मी मोदींना शांत झोप घेऊ देणार नाही,' असं जाहीर केलं आहे.\n\nमोदीच शेर\n\nआता जनमताचे वारे परत आपल्याकडे फिरवण्यासाठी तीन लाख कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याच्या योजनेवर पंतप्रधान मोदी विचार करत आहेत. पण अशा योजनेमुळे अर्थव्यवस्थेचे बारा वाजू शकतात, असाही इशारा मिळत आहे.\n\n'मैं इधर जाऊ या उधर? बड़ी मुश्किल में हुँ, मै किधर जाऊ?' अशा भोवऱ्यात मोदी अडकले आहेत.\n\nयेत्या 10 आणि 11 जानेवारीला नवी दिल्लीत भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक भरत आहे. त्यात भांड्याला भांडे लागणार की गहिरे विचार मंथन होणार, ते स्पष्ट होईल.\n\nपाच वर्षापूर्वी अशा बैठकांपूर्वी \"कौन आया? शेर आया\" अशा आरोळ्यांमध्ये मोदींची नाट्यमय एन्ट्री कार्यकारिणीच्या मंचावर व्हायची. पूर्वीच्या त्या उत्साहाची जागा आता चिंतेने घेतली आहे. पक्ष अध्यक्षांवर शरसंधान करून मोदींना योग्य तो संदेश या बैठकीत दिला जाऊ शकतो. पण भाजपमध्ये अजूनही मोदीच शेर आहे, हे निर्विवाद.\n\n(या लेखातील मतंलेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो..."} {"inputs":"...न विचारत आहेत की आता समलैंगिकांना लग्न करता येईल का?\n\nसमलैंगिक व्यक्ती आता एकमेकांसोबत राहू शकतील. तुमच्या भावनांसाठी, नात्याची कदर करायला किंवा तुम्हाला सगळ्यांसमोर तुमच्या नात्याला धार्मिक अधिष्ठान द्यायचं असेल तर तुम्ही विधी करू शकता. \n\nपण या लग्नाला कायद्याचा पाठिंबा नसणार. कायद्याने लग्न झाल्यानंतर जे अधिकार जोडप्यांना मिळतात ते त्यांना नसणार. हे लग्न अधिकृत नसणार. \n\nया निकालामुळे गे आणि लेस्बियन व्यक्तींना आपली खरी ओळख (coming out of the closet) समाजात सांगणं शक्य होईल का?\n\nथोड्याफार प्रम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोट्या शहरात, गाव खेड्यात असणाऱ्या समलैंगिकांची घुसमट थांबलेली नाही. तालुका-जिल्हा स्तरावर याबद्दल जागरुकता नाही, तिथे भेदभाव खूप आहेत. त्यामुळे ग्राऊंड लेव्हलला जनजागृती करणं हे आमचं मुख्य काम आहे. \n\nही समाजमान्यता न मिळण्याचं आणखी एक कारण म्हणजे समलैंगिकांबद्दल जनजागृती करण्यात आम्हाला आलेलं अपयश. हे सांगताना मलाही लाज वाटते.\n\nम्हणजे कोर्टात एका बाजूला लढाई सुरू असताना फिल्डवर काम करायला जे कार्यकर्ते हवेत ते आमच्या चळवळीकडे नाहीत. \n\nबहुतेक सगळ्यांना फक्त प्रकाशझोतात येऊनच अॅक्टिव्हिझम करायचा असतो आणि स्पॉटलाईट गेला की तो अॅक्टिव्हिझम बंद होतो. \n\nस्थानिक भाषांमध्ये साहित्य निर्माण करून स्थानिक भाषेमध्ये तळागाळातल्या लोकांशी संवाद साधणं हे आमचं मुख्य काम असणार आहे, निदान पुढचे दोन दशक तरी. \n\nकारण ही जनजागृती करण्यात यश मिळालं नाही तर कोर्टातल्या लढाईव्दारे वरचे सगळे अधिकार कागदोपत्री मिळत राहातील पण त्याचे फायदे समलैंगिकांपर्यंत पोहचणार नाहीत. \n\nकाँग्रेसने समलैंगिकांना पाठिंबा दिला होता, भाजपप्रणित केंद्र सरकारनेही कोर्टात तुम्हाला अनुकूल भूमिका घेतली. देशातले दोन मुख्य पक्ष तुमच्या बाजूने आहेत असं तुम्हाला वाटतं का?\n\nनाही. काँग्रेस आणि CPIने 2014 च्या निवडणूकीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होते की आम्ही 377 कलम रद्द करण्याचा प्रयत्न करू. 'आप'नेही असं म्हटलं होत पण त्यांच्या जाहीरनाम्यात याचा उल्लेख नव्हता. \n\nकाँग्रेसनेही आधी समलैंगिकांच्या विरोधात भूमिका घेतली होती. \n\nभाजपच्या बाबतीत म्हणाल तर ज्यावेळेस 'आधार'च्या बाबतीतला निर्णय आला, त्यावेळीच हे स्पष्ट झालं की निकाल आमच्या बाजूने येणार तेव्हा भाजपने निर्णय कोर्टावर सोडण्याची भूमिका घेतली. त्यांनीही आम्हाला उघड उघड पाठिंबा दिलेला नाही. \n\nराजकीय पक्ष आमच्या बाजूने उभे नाहीत. आमच्या पुढच्या लढायांमध्येही राजकीय पक्ष आम्हाला मदत करतील अशी मला अपेक्षा नाही. म्हणून आम्हाला कोर्टाचीच मदत घ्यावी लागणार आहे. \n\nआपलं राजकारण आणि संसदेचं कामकाज पॉप्युलॅरिझमवर आधारित आहे. राजकीय पक्ष बहुसंख्याक लोकांच्या मतांनुसार भूमिका घेतात. आमची टक्केवारी अल्प असल्यामुळे आम्हाला कोर्टावरच विश्वास ठेवून काम केलं पाहिजे. \n\nआमच्याबाबत संसदेचा पूर्वीचा ट्रॅक रेकॉर्ड फारसा आशावादी नाही. 377 वरूनच लक्षात आलं की सरकार आमच्यासाठी काही करणार नाही. पुढच्या लढाया आणखी अवघड आहेत. \n\nभारतातल्या..."} {"inputs":"...न सू ची\n\nलष्करी राजवटीच्या सरकारने 1990 मध्ये निवडणूक जाहीर केली. सू ची यांच्या पक्षाने निवडणूक जिंकली. पण, लष्कराने सत्ता हस्तांतरण करण्यात नकार दिला.\n\nसू ची यंगूनमध्ये सहा वर्ष घरात अटकेत राहिल्या. त्यानंतर जुलै 1995 ला त्यांना मुक्त करण्यात आलं.\n\nसप्टेंबर 2000 मध्ये त्यांना मंडालेला प्रवास करताना पुन्हा अटक करण्यात आली. \n\nमे 2002 मध्ये त्यांची बिनशर्त सुटका करण्यात आली. पण, एका वर्षातच सू ची यांचे कार्यकर्ते आणि सरकार यांच्या झालेल्या झटापटीनंतर पुन्हा त्यांना अटक करण्यात आली.\n\nत्यांना घरी ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"या नसतील. पण, त्या खऱ्या कोण आहेत. याबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न, डेन्मार्क या स्कँडिनॅव्हियन देशांमध्ये चाऱ्यापासून बनवलेला बकरा ही ख्रिसमसची ओळख आहे. 1966 मध्ये स्वीडनच्या गॅव्हले या गावात चाऱ्यापासून असा अजस्र बकरा बनवण्यात आला होता.\n\nतेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी स्वीडनमध्ये असा मोठा बकरा बनवला जातो. पण इथल्या यंत्रणांपुढे समस्या वेगळीच आहे. \n\nस्वीडनमधलं बकऱ्याचं दहन.\n\nआता या 13 मीटर उंच बकऱ्याला आग लावण्याची परंपराच इथल्या लोकांच्या अंगवळणी पडली आहे. काही ठरावीक अंतरावरून या बकऱ्यावर पेटते गोळे फेकून त्याला जाळण्याचा प्रयत्न करतात.\n\nगेल्य 40 वर्षांमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"िक बारकाईनं बघावा, म्हणूनही ही प्रथा रूढ झाली असावी का?\n\n8. अमेरिकेच्या ख्रिसमसमध्ये जर्मनीची काकडी\n\nजर्मनीत ख्रिसमसला 'वाईनाख्ट' म्हणतात, आणि त्या वेळी 'वाईनाख्ट्सगुर्कं' म्हणजे ख्रिसमसच्या काकडीला जर्मनीत भलतीच मागणी असते.\n\nपण ही परंपरा जर्मनीपुरती मर्यादित नाही. जर्मनांच्या जिव्हाळ्याची ही परंपरा आता अमेरिकेतही अनेक घरांमध्ये तंतोतंत पाळली जाते. \n\nजर्मनीची काकडी अमेरिकेतही प्रसिद्ध.\n\nख्रिसमस ट्रीला एखाद्या दागिन्याच्या सहाय्यानं ही काकडी अडकवतात. सकाळी सकाळी जो लहान मुलगा सगळ्यांत आधी ही काकडी शोधेल, त्याला खास भेट दिली जाते. \n\nअमेरिकेत राहत असलेले जर्मन लोक अगदी खात्रीनं सांगतात की, ही परंपरा त्यांच्या पूर्वजांनी युरोपमधून अमेरिकेत आणली. \n\n9. पोर्तुगालमध्ये पितरांचं जेवण!\n\nपोर्तुगीज लोक त्यांचं ख्रिसमसचं पारंपरिक जेवण 24 डिसेंबरच्या रात्री उशीरा घेतात. या जेवणाला कॉन्सोआदा म्हणतात. \n\nपोर्तुगालमधलं पितरांचं जेवण.\n\nपरंपरेनुसार ही मेजवानी झाल्यानंतर काहीही झाकपाक न करता टेबल तसंच ठेवलं जातं. कुटुंबातील मृत व्यक्तींच्या स्मरणार्थ हे जेवण ठेवतात.\n\nपोर्तुगालच्या काही भागांमध्ये तर, नुकतंच निधन झालेल्या एखाद्या नातेवाईकासाठी जेवणाच्या टेबलावर चक्क रिकामी जागा ठेवली जाते.\n\n10. जोडा आणि दार ठरवतात जोडीदार!\n\nचेक रिपब्लिकमध्ये लग्न न झालेल्या मुलींसाठी ख्रिसमस हा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. पुढलं वर्षभर तरी आपलं लग्न होणार की नाही, याचा निकाल या दिवशी लागतो म्हणतात.\n\nजोडाफेक सांगते लग्नाबद्दलचं भाकीत.\n\nया देशात रूढ असलेल्या समजुतीप्रमाणे लग्न न झालेल्या मुली दरवाज्याकडे पाठ करून बूट फेकतात. त्या बुटाचं टोक दरवाजाच्या दिशेला असेल, तर त्या मुलीचं लग्न नजीकच्या काळात होण्याची शक्यता असते.\n\nपण बुटाचं टोक विरुद्ध दिशेला असलं, तर पुढलं वर्षभर तरी त्या मुलीला वाट पाहण्याशिवाय गत्यंतर नसतं.\n\n11. पालेभाज्यांचं सॅलडही बरं, पण हे?\n\nजर तुम्हाला पालेभाज्यांचं सॅलड खायचा वैताग येत असेल, तर आता या पदार्थाबद्दल कळल्यावर तुमचं मत नक्कीच बदलेल.\n\nदक्षिण आफ्रिकेत ख्रिसमसला तळलेल्या अळ्या काही घरांमध्ये मेजवानीचा मुख्य भाग असतो.\n\nग्रीनलँडमध्ये तर चक्क व्हेलची कच्ची त्वचा आणि समुद्रपक्ष्याचं आंबवलेलं मांस ख्रिसमस स्पेशल मेन्यूमध्ये असतं. आणि नॉर्वेमध्ये तर मेंढीचं भाजलेलं डोकं हा एक वेगळा पदार्थच असतो.\n\nआता या सॅलडबद्दल तुम्हाला काय..."} {"inputs":"...न.\" खरंच होतं ते. वडाची अशी इतकी झाडं एकाच जागी लावलेली मी कधीच पाहिलेली नव्हती. \n\nभरपूर पक्षी या फांदीवरुन त्या फांदीवर उडत होते. ते सगळं एक वेगळं जगच झालेलं होतं. \n\nथिमक्कांनी केवळ ही हुलिकलची एवढीच झाडं लावलेली नाहीत, तर त्यांनी नंतरही शेकडो झाडं लावली आहेत. \n\nनामसंद्रामधलं घर\n\nउमेश तर अजूनही रोज एक झाड लावतो. उमेश मुळचा बेलूर गावचा आहे. बेलूरच्या सुप्रसिद्ध मंदिराच्या जवळच त्याची नर्सरी आहे. त्यामुळे त्याच्याकडे भरपूर रोपं असतात.\n\nथिमक्कांना पाहिल्यावर रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्या थांबायच्या.... उर्वरित लेख लिहा:","targets":"'.\n\nथिमक्का आणि उमेश\n\nत्यांनी लावलेल्या झाडांचा असो वा पुरस्कारांचा थिमक्कांनी कधीच कसला हिशेब ठेवला नाही. रोज फक्त नाचणीचे उंडे आणि सांबार एवढंच त्यांचं जेवण.\n\nया वयातही त्या दोन दिवसआड कर्नाटकात सगळीकडे कार्यक्रमांसाठी जातात. कार्यक्रमाला गेलं की त्याचं पहिलं लक्ष जातं ते वृक्षारोपणाकडे.\n\nरोपाची मूळं मातीत मिसळल्यावरच त्यांना आनंद होतो. गाडीघोड्यांचा त्यांना फारसा सोस नाही. पद्मश्री मिळाल्यावरही त्या तेच अकृत्रिम वागणं कायम ठेवतील.\n\nनिरोप घेऊन बंगळुरूच्या गाडीत बसल्यावर मनात आलं. इतक्या मोठ्या बाई आहेत या. वयानं, कार्यानं आणि मानानंही.\n\nएवढं असूनही कमालीची विरक्ती त्यांच्यामध्ये दिसली. बा. भ. बोरकरांच्या शब्दांत सांगायचं झालं तर त्यांचं मीपणाचं पक्व फळ सहजपणानं कधीच गळून पडलं आहे किंवा मला तर वाटतं ते 'मीपणाचं फळ' थिमक्कांच्या झाडावर आलंच नसावं. \n\nजळापरी मन निर्मळ ज्यांचे, गेले तेथे मिळले हो\n\nचराचरांचे होऊनि जीवन स्नेहासम पाजळलें हो\n\nजीवन त्यांना कळले हो!\n\nहे बाकी त्यांच्याबाबतीत तंतोतंत खरं वाटलं.\n\nही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नं 64 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला. \n\n'ह्यूजप्रती आमची ही आदरांजली आहे. आमची ड्रेसिंगरुम पूर्वीसारखी कधीच असणार नाही', असं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कनं सांगितलं. \n\nमॅराडोनाची जर्सीही रिटायर \n\nअर्जेंटिनाचे महान खेळाडू दिएगो मॅराडोना 10 क्रमांकाच्या जर्सीसह खेळत असत. गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेसाठी जगप्रसिद्ध मॅराडोना यांच्यामुळेच विविध खेळातल्या खेळाडूंना 10 क्रमांकाची जर्सी परिधान करण्याची प्रेरणा मिळाली. \n\nमॅराडोना यांनी 1997 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी यांनी मेगन यांच्यासाठी डिझाईन केली अंगठी\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नं एक आक्रमक अशी कॅशबॅक स्ट्रटेजी तयार करण्यासाठी केला जेणेकरून कंपनी प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून या मार्केटचं नेतृत्व करू शकेल. त्यानंतर पेटीएमनं बँक, ई-कॉमर्स मॉल आणि सर्वासाधारण विमा उत्पादनांसाठी परवाना मिळवला.\n\n2015 मध्ये 336 रुपये महसूल असणाऱ्या या कंपनीनं 2016-17मध्ये 814 कोटींचा महसूल मिळवला. आज सुमारे 30 कोटी वापरकर्ते दररोज 70 लाख व्यवहार पेटीएमवर करत आहेत आणि याची किंमत आहे 9.4 अब्ज डॉलर्स. (जवळपास 6 लाख कोटी रुपये)\n\nराजकीय टोलवाटोलवी\n\nनरेंद्र मोदी यांचं लहानग्यांसाठी असलेलं पुस्तक '... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहिती विदेशातल्या कंपनीला सहजपणे उपलब्ध होईल, अशी चिंता आरएसएसनं व्यक्त केली होती. पण कंपनीनं आपल्या भारतीय असल्याच्या मुद्द्यावर पुन्हा पुन्हा जोर दिला आहे. \n\nपेटीएमची भरारी\n\nया वर्षी जानेवारीमध्ये पेटीएमच्या विजय शेखर शर्मा यांनी दावोसइथल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान मोदींची स्तुती करत म्हटलं होतं की, मोदींच्या उपक्रमामुळे लालफितीचा कारभार कमी होत आहे आणि मोदींची धोरणं व्यवसायांसाठी फायदेशीर आहेत.\n\nजगातल्या सर्वांत भ्रष्ट देशांपैकी भारत एक आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या मते, 2017मध्ये जागतिक भ्रष्टाचार आकलन निर्देशांकात भारताचं स्थान 79 वरून 81वर घसरलं आहे.\n\nमोदींनी लहान मुलांसाठी 'एग्झाम वॉरियर्स' नावाचं पुस्तक लिहीलं आहे.\n\nअलीगडमधल्या शिक्षकाचा मुलगा ते दिल्लीतला संघर्ष ते आताची उंची, विजय शेखर शर्मा यांनी बरंच अंतर कापलं आहे. \n\nफोर्ब्सच्या 2017च्या यादीत विजय शेखर शर्मा यांचा उल्लेख सर्वांत तरूण भारतीय अब्जाधीश असा करण्यात आला होता. त्यांची संपत्ती 1.72 अब्ज डॉलर (जवळपास 1 लाख 16 हजार कोटी रुपये) इतकी आहे.\n\nडेटा प्रायव्हसीचा वाद मोठा असला तरी मुख्य प्रवाहातल्या भारतीय प्रसारमाध्यमांनी स्टिंग ऑपरेशनवर फारसे लक्ष केंद्रीत केलेलं नाही.\n\nआमची भागीदारी असलेल्या या कंपनीबद्दल आम्ही बोलणार नाही, असं सॉफ्टबँकेच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं. तसंच पेटीएमबद्दल विचारणा करण्यासाठी अलीबाबाशी संपर्क केला असता त्यांनी यावर बोलणं टाळणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नं घालून दिले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं गेलं. \n\n\"आम्ही जवळपास 2 महिने इथे आहोत. सगळं व्यवस्थित होतं. सॅनिटायझेशन होत होतं. सतत सगळ्यांची ऑक्सिजन लेव्हल आणि तापमान चेक करत होतो. कोव्हिड टेस्टशिवाय कोणीही सेटवर येऊ शकत नव्हतं. आमच्या सेटवर एक कोव्हिड इन्स्पेक्टरही असतो. प्रत्येकाचे इन्शुरन्सही केले गेले. \n\nमालिकांच्या सेटवर मेकअप आर्टिस्ट पीपीई किट घालूनच मेकअप करत आहेत.\n\n\"अचानक हे कुठून आलं माहीत नाही, पण हा संसर्ग झाला. आशाताईंना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, पण बाकी सा-यांसाठी आम्ही एक इमार... उर्वरित लेख लिहा:","targets":"शी मागणी सुरू झाली तेव्हा बांदेकरांसोबत अनेक निर्माते, वाहिनी संचालक यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक झाली होती.\n\n\"अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि कामगार यांचा रोजगार या कामावर अवलंबून आहे. त्यामुळे या उद्योगातील अनेकांकडून सर्वानुमते मागणी झाल्यावर मुख्यमंत्र्यांनी अत्यंत सहानुभूतीपूर्वक विचार करुन प्रोटोकॉलनुसार काम सुरु करण्याची परवानगी दिली होती. आता त्यानुसार जबाबदारीनं सर्व खबरदारी घेऊन काम सगळ्यांनीच करायला हवं आणि सगळे तसं करताहेत देखील. संसर्ग ज्येष्ठ वा कनिष्ठ पाहून होत नाही. अनेक ज्येष्ठ कलाकारांचीही रोज काम करण्याची गरज आहे. त्यामुळे सगळे नियम पाळून आणि कडक शिस्त ठेवून हे काम सुरु ठेवावं लागेल. दुस-याकडे हात पसरण्याची वेळ कोणावरही येऊ नये असं सगळ्यांनाच वाटतं,\" असं आदेश बांदेकर म्हणतात. \n\nजेव्हा सुरुवातीच्या टप्प्यात सरकारनं 65 वर्षांवरील कलाकारांना काम करण्यास मज्जाव केला होता तेव्हा 'इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर्स असोसिएशन'(इम्पा) ही संघटना त्याविरुद्ध उच्च न्यायालयात गेली. त्यानंतर सर्वांना काम करण्याची परवानगी मिळाली. \n\nआता आशालता वाबगावकरांच्या निधनानंतर संघटनेची भूमिका काय आहे असं अध्यक्ष टी.पी. अग्रवाल यांना विचारल्यावर ते म्हणतात, \"जे झालं ते दुर्दैवी आहे. आमचं म्हणणं हे नाही आहे की ज्येष्ठांनी काम करावं. आमचं म्हणणं हे आहे की ज्यांची खाण्याची आबाळ होते आहे त्यांना गरज म्हणून काम करु द्यावं.\" \n\n\"अनेकांची काम थांबल्यामुळे घर चालवणं अवघड झालं होतं. भुकेनं लोक जातील अशी स्थिती झाली होती. बाकी ठिकाणी 65 वर्षांवरचे लोक काम करू शकत होते. मग आमच्या क्षेत्रातच बंदी का असा आमचा सवाल होता. संसद सध्या सुरु आहे आणि तिथेही अनेक वयानं ज्येष्ठ आहेतच. हे बरोबर नव्हे. पण आमची मागणी ही आहे, की जर ज्येष्ठ कलाकार काम करत असतील तर काळजी आणि खबरदारीचे उपाय हे जास्त कडक असले पाहिजेत,\" अग्रवाल पुढे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...नं त्यांच्या निर्णयांविरोधातली जी भावना असेल, ती आपल्या फायद्याची ठरेल, असा भाजपचा कयास असू शकतो. ती स्पेस त्यांना मिळू शकते, पण कधी, तर ते त्या स्पेससाठी योग्य लढले तरच,\" असं संदीप प्रधान सांगतात.\n\nअर्थात, अशी स्पेस मिळू न देणं हे लोकाभिमुख निर्णय घेऊन महाविकास आघाडीच्या हातात आहे, असंही ते नमूद करतात.\n\nमात्र, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांना अशी कुठलीच शक्यता वाटत नाही. त्या म्हणतात की, \"काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र असल्यानं कुठलीही स्पेस निर्माण होण्याची शक्यताच दिसत नाही.\"\n\n'आघाडी 1... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. या तीन गोष्टी पाहता विरोधातली स्पेस भाजपला फायद्याची ठरू शकते.\"\n\nमात्र, त्यासाठी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवत राहणं, हे आव्हान असल्याचं प्रधान सांगतात. किंबहुना, \"महाविकास आघाडीमुळे निर्माण झालेली राजकीय स्पेस मिळवल्यास स्वत:च्या ताकदीवर सरकार स्थापन करू,\" हे फडणवीसांचं विधान तोच मनोबल वाढवण्याचा प्रकार आहे.\n\nयाचं कारण सांगतान प्रधान म्हणतात, \"पुणे आणि नागपूरसारखे विधानपरिषदेचे गड सुद्धा भाजपनं गमावले. यामुळे भाजप कार्यकर्ता काहीसा निराश झालाय. त्यांचं कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावणं भाजपसमोर आव्हान आहे.\"\n\n\"आता जेव्हा कधी महाराष्ट्रात निवडणुका होतील, तेव्हा मोदींचा करिष्मा किती आहे, भाजप कार्यकर्त्याचं मनोबल किती टिकून आहे आणि विरोधी पक्ष म्हणून किती काम केलंय, यावरून लोक मतं देण्याचं ठरवतील. त्यामुळे आता विरोधात काम करणं आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवणं ह भाजपसमोरची मार्ग आहेत,\" असंही ते नमूद करतात.\n\nशिवाय, भाजपनं लोकसभेला प्रचंड मतं मिळवली असतानाही काही महिन्यातच महाराष्ट्रात झालेल्या विधानसभेला एकटं लढण्याऐवजी शिवसेनेला सोबत घेतलं होतं.\n\nया गोष्टीचा दाखला देत प्रधान सांगतात, \"भाजपला महाराष्ट्रात युतीची गरज वाटली, याचा अर्थ त्यांना अपेक्षित ताकद अजून महाराष्ट्रात नाही आणि विरोधात असताना ती ताकद मिळवणं ही संधी आहे, हे खरंच आहे.\"\n\nविरोधकांमध्ये भाजपइतका संघटनेच्या दृष्टीने खमका दुसरा पक्ष नसल्याने भाजपाल बंडखोरांचा फायदा होण्याची आशा आहे का, असाही प्रश्न उद्भवतो. पण मुळात महाविकास आघाडीत बंडखोरी वाढेल का, हाही प्रश्न आहे.\n\nबंडखोरांचा भाजपला किती फायदा?\n\nतर यावर काही दिवसांपूर्वीच आम्ही ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांच्याशी बातचीत केली होती. \n\nविजय चोरमारे यांच्या मते, \"एकाच पक्षाचे मुळात चार-पाच जण तयारी करत असतात. मग तिन्ही पक्षांचे चार-चार पकडले, तर त्यातून एक उमेदवार निवडणं प्रॅक्टिकली शक्य नाही.\"\n\nलोकमतच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने म्हणतात, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांची ताकदही कमकुवत होईल.\n\n\"शहरानिहाय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची स्वतंत्र ताकद असली, तरी महाविकास आघाडीच्या एक फॉर्म्युला लक्षात आलाय की, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांचा त्रास होणार नाही. कारण स्पर्धाच असमतोल होऊन जाते. तीन मोठे पक्ष एकत्र असणं ही महाविकास आघाडीची बंडखोरीच्या समस्येबाबत जमेची बाजू आहे,\" असं श्रीमंत..."} {"inputs":"...नंच सोयाबीन सोंगत होती. अजूनपण शेतात सोयाबीन उभंय. सोंगून ठेवलेली सोयाबीन सडू लागलीये,\" शेतात रचून ठेवलेल्या ढिगाकडं पाहत शेकूबाई सगळं सांगत होत्या.\n\nशेताच्या मध्यभागी ताडपत्रीनं झाकलेला एक ढिग होता. त्यावर गवत टाकलेलं होतं. थोडीशी ताडपत्री बाजूला करून शेकूबाईंनी ढिगात हात घातला. हाताला लागली ती काळी पडलेली सोयाबीन. ओलीच होती.\n\nआदिवासींच्या वनजमिनींचे पंचनामे कधी?\n\nशेतात सगळीकडे गवत पसरलेलं होतं. त्यात कुठेतरी एखाद दुसरी सोयाबीनची काळी पडलेली काडी दिसायची. लगडलेल्या दोन-चार शेंगा. \n\nशेकूबाई यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा.)"} {"inputs":"...नंतर कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचाही मुद्दा आहे. एखादा व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळला, की त्याच्या नातेवाईकांना स्वत: टेस्टिंग करावी लागत आहे. यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न होताना दिसत नाहीये.\n\n\"तिसरं म्हणजे पुण्यात सिरो सर्व्हे करण्यात आला. त्यात दिसून आलं की 50 टक्क्यांहून अधिक लोकांनी टेस्टिंग केली नाही. आता ही माणसं दरम्यानच्या काळात कितीतरी लोकांना भेटली असतील, त्यामुळे कोरोनाचे रुग्णही वाढत जातील.\"\n\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पुण्याचा पहिला सिरो सर्व्हे करण्यात आला आहे. पुण्यातील 1664 व्यक्तींच... उर्वरित लेख लिहा:","targets":"्री उद्धव ठाकरे यांनीही पुण्यात बैठक घेऊन कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही वेळोवेळी बैठका घेऊन आरोग्य यंत्रणेला आदेश दिले आहेत.\n\nशुक्रवारीही अजित पवार यांनी कोरोनाविषयी बैठक घेतल्याची माहिती ट्वीट करून दिली.\n\nत्यांनी म्हटलं, \"पुण्यातील कोरोनाच्या व्यवस्थापन आणि नियोजनाविषयी बैठक घेतली. पुणे आणि पिंचरी चिचवड शहरी भाग तसंच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी परिणामकारक उपाय योजण्याचे आदेश दिले. तसंच बेड्सची कमतरता जाणवणार नाही, याकडे लक्ष देण्याची सूचनाही केली.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नंतर मला ज्या अग्निदिव्यातून जावे लागले, त्याचा मी विचार करते तेव्हा, माझ्या डोक्यात असा विचार येतो की, मला वैधव्याच्या वणव्यात जो वनवास भोगावा लागला तसाच अन्याय डॉ. आंबेडकरांच्या हयातीत कोणा स्त्रीच्या नशिबी आला असता तर डॉ. आंबेडकर त्या स्त्रीच्या हक्कासाठी धावून गेले असते आणि खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे राहिले असते.\"\n\nबाबासाहेबांच्या निधनानंतर काही दिवसातचं हे 'अग्निदिव्य' सुरू झालं. निमित्त ठरलं बाबासाहेबांच्या परिनिर्वाणाचं. परिनिर्वाण झालं की घडवलं गेलं, असा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रश्न उपस्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे की, डॉ. आंबेडकरांचा मृत्यू हा नैसर्गिक कारणांमुळे झालेला आहे. म्हणून कुठल्याही गैरप्रकाराबद्दल संशय घेण्यास कुठलाही पुरावा उपलब्ध नाही.\"\n\nया अहवालानंतरही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत शंका व्यक्तच केल्या गेल्या. लोकसभेत 9 डिसेंबर 1957 रोजी खासदार बी. सी. कांबळे यांनी डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूच्या चौकशी अहवालाबाबत प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी उत्तर दिलं. पोलिसांचा गुप्त अहवाल जाहीर करणं योग्य होणार नसल्याचं सांगत त्यांनी त्यातील माहिती सभागृहासमोर समोर ठेवली.\n\n\"डॉ. आंबेडकरांच्या मृत्यूबाबत संशय घेण्यास जागा नाही. त्यांचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला आहे. या अहवालात डेप्युटी इन्स्पेक्टर-जनरल ऑफ पोलीस यांनी मुंबईचे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. तिरोडकर आणि डॉ. तुळपुळे यांची साक्षही नोंदवली आहे,\" असं गोविंद वल्लभ पंत यांनी लोकसभेत सांगितलं.\n\nइतकं सारं स्पष्ट झाल्यानंतरही बाबासाहेबांच्या मृत्यूबद्दल शंका घेतल्या जातच राहिल्या. माईंचं नाव घेऊनही आरोप अधूनमधून होत होते. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक आयुष्यापासून फारकत घेतली.\n\nआंबेडकर आधीच म्हणाले होते, 'आपल्यानंतर शरूचे काय होईल?'\n\n21 फेब्रुवारी 1948 या तारखेला बाबासाहेबांनी माईंना लिहिलेलं पत्र बोलकं आहे. या दोघांचं लग्न ठरल्यानंतर आणि लग्नाच्या दोन महिन्यांआधी हे लिहिलं होतं.\n\nया पत्रात बाबासाहेब लिहितात, \"एका जीवात्म्याने दुसऱ्या जीवात्म्यास पाहिले, समान शील ओळखले आणि मिठी मारली. ही मिठी कधीतरी सुटेल का? मृत्यूशिवाय ही मिठी कोणी मोडू शकणार नाही, अशी राजाची खात्री आहे. दोघांनाही एकाच काळी मृत्यू यावा, अशी राजाची फार मोठी इच्छा आहे. शरूनंतर राजाचा सांभाळ कोण करणार? म्हणून राजाला आधी मरण यावं असं वाटतं.\"\n\nमाईसाहेबांनी आपल्या आत्मकथेत हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. या पत्रात बाबासाहेबांनी स्वत:चा 'राजा', तर माईसाहेबांचा 'शरू' असा उल्लेख केलेला आढळतो.\n\nमाईसाहेब आंबेडकर आणि कार्यकर्ते (1950-51)\n\nया पत्रात बाबासाहेब पुढे लिहितात, \"दुसऱ्या दृष्टीने राजाच्या मृत्यूनंतर शरूचं काय होईल, या प्रश्नाने राजाच्या मनाला शांतता नाही. सार्वजनिक कार्यास वाहून घेतल्यामुळे राजाने कसलाच द्रव्यसंग्रह केला नाही. पोटापुरता व्यवसाय, या पलीकडे शरूच्या राजाला काही करता आले नाही. शरूच्या राजाला पेन्शन नाही, शरूचा राजा निरोगी असता तर काही..."} {"inputs":"...नंतर या गटातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, नवनियुक्त काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी या मोठ्या नेत्यांची नावं पुढे आली. काही जणांनी तर शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँगेस, मनसे या पक्षांचे अकाऊंटसुद्धा फॉलो करत असल्याचं सांगितलं. \n\nमनमोहन मुंडे\n\nराजकारण्यांना सोशल मीडियावर कशासाठी फॉलो करता, यावर मनमोहन म्हणाला, \"राजकारण्यांचं नेमकं काय चाललंय, हे समजायला पाहिजे म्हणून फॉलो करतो. त्यांचे दौरे, त्यांनी केलेली कामं त्या माध्यमातून समजतात.\n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"यापर्यंत पोहोचली पाहिजे. राजीव गांधी म्हणायचे, 1 रुपयाची योजना दिल्लीतून निघाली, की गरजू माणसापर्यंत फक्त 10 पैसे पोहोचतात. असं नको व्हायला.\" \n\nतेव्हा बोलता बोलता महादेव म्हस्के नावाच्या एका तरुणानं एक वेगळाच मुद्दा उपस्थित केला. \"आमच्या गावात 30 ते 40 तरुण पोरं आहेत. सगळ्यांचं वय तीसच्या आसपास असेल. अहो, यांना पोरी देई ना हो कुणी! कुणालाच शेतकरी नवरा नकोय! सगळ्यांना वाटतं सर्व्हिसवाला भेटला की, 1 तारखेला पैसे अकाऊंटला जमा होतात.\n\n\"इथं शेतकऱ्याच्या शेतात केव्हा पिकावं आणि त्याला केव्हा भाव मिळावं, असा लोक विचार करतात. त्यामुळे या पोरांना काम मिळायला पाहिजे. शेतकरी सर्व्हिसवाल्यापेक्षा चांगलं कमावता असला तरी लोक पोरी द्यायला तयार नाहीत. या मानसिकतेत बदल व्हायला हवा बघा,\" असं महादेव पोटतिडीकीनं म्हणाला.\n\nमराठवाड्यात जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.\n\nज्या नेत्यांना तुम्ही सोशल मीडियावर फॉलो करता, ते नेते सोशल मीडियाच्या प्रचारात रोजगार आणि लग्न अशा तुमच्या मुद्द्यांवर काही बोलतात का, असं विचारल्यावर मनमोहन सांगतात, \"या मुद्द्यावर कुणीच प्रचार करत नाही, कारण हे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही.\n\n\"खरंतर न्यूजवाल्यांनी गावागावात येऊन हे मुद्दे त्यांच्यापर्यंत पोहोचवले पाहिजेत. गावातल्या पोरांना रोजगार कसा मिळेल, हे दाखवलं पाहिजे.\" \n\nपण मग असं असेल तर सोशल मीडियावरील प्रचारामुळे मतदान कुणाला द्यायचं हे ठरवता का, यावर मनमोहन म्हणाला, \"सोशल मीडियावरच्या प्रचारामुळे आम्हाला नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींचं म्हणणं काय आहे, हे कळतं. काँग्रेसनं 60 वर्षांत काय केलं आणि भाजपनं 5 वर्षांत काय केलं, हे कळतं. यावरून आम्ही या दोघांच्या कामगिरीची तुलना करतो आणि मग मतदान कुणाला करायचं हे ठरवतो.\" \n\nमोहनाळची लोकसंख्या एक हजारांहून अधिक असून पात्र मतदारांची संख्या 800 च्या आसपास आहे.\n\n9 वाजता सुरू झालेली आमची चर्चा दुपारी 12च्या सुमारास संपली.\n\nयानंतर आमची भेट लातूर जिल्ह्यातल्या जानवळ गावच्या प्रवीण साबणे या तरुणाशी झाली. 22 वर्षांचा प्रवीण 10वी पास आहे. व्हॉट्सअॅप जास्त वापरतो तसंच सध्या जवळपास 15 व्हॉट्सअप ग्रूपमध्ये असल्याचं तो सांगतो. \n\n'आमचं काम जो करेल त्याला मतदान'\n\nमतदानाविषयी तो सांगतो, \"सध्या व्हॉट्सअॅपवर 'याला मतदान द्या, त्याला मतदान द्या' असे मेसेज फिरतात. मी ते फक्त बघतो. ना कुणाला पाठवतो, ना त्याच्यावर..."} {"inputs":"...नंता बोंद्रे सांगतात.\n\nपण त्यांना कोणी कृषि अधिकाऱ्यानं किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ते काम करतात त्यांनी काही सुरक्षेचे उपाय सांगितले आहेत का? ते काय करतात?\n\n\"आम्हाला इतकंच सांगितलं जातं की, सुरक्षा करा. आम्ही मग आमच्या पद्धतीनं ती करतो. जेवतांना हात मातीनं धुऊन घेतो आणि फवारणी करतांना हे कापड तोंडावर बांधून घेतो.\" अवधूत दुनगुणे सांगतात.\n\n\"बाकी औषध उघडं असतं. ते डोळ्यात जातंच, त्वचेवर असतं. शरीराचा असा एकही भाग नाही औषध (कीटकनाशक) तिथं लागत नाही. आम्हाला अजून तरी काही त्रास झाला नाही. पण बाकी... उर्वरित लेख लिहा:","targets":"धोक्याची घंटा वाजूनही वेळीच उपाय का केले गेले नाहीत? पण महाराष्ट्राच्या कृषिमंत्र्यांचा दावा आहे की सारे उपाय केले गेले होते.\n\nबीबीसी मराठी'नं विचारलेल्या या प्रश्नावर उत्तर देतांना कृषिमंत्री पांडुरंग फ़ुंडकर म्हणाले, \"आम्ही सांगितलं होतं. आमच्या कृषी विभागानं पत्रकं वाटली, मेळावे घेतले. इतकं सगळं करून जर शेतकरी ऐकत नसतील, तर त्याला तुम्ही काय करणार?\" \n\nकृषिमंत्री पांडुरंग फुंडकर\n\n\"ग्रामसभा घेतल्या, आकाशवाणीवर सांगितलं. आमचे कृषी विभागातर्फे आदेश असतात, दररोज पंचवीस हजार मेसेज जातात\", असं फुंडकर म्हणाले.\n\nअधिक कर्मचाऱ्यांची गरज आहे म्हणून आम्ही १५ दिवसांत कृषी सहायक आणि मंडल अधिकाऱ्यांच्या जागा भरायचं निश्चित केलं आहे, असंही फुंडकर यांनी सांगितलं.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नंही आनंद व्यक्त केला. \n\nहस्तांतरण आणि टाइम मॅगझिनमधील वृत्त \n\nओमानकडून ग्वादरचा औपचारिकरित्या ताबा घेण्यासाठी तत्कालीन संघीय सरकारचे कॅबिनेट सचिव आगा अब्दुल हमीद कराचीहून समुद्रमार्गे ग्वादरला पोहोचले तेव्हा तिथे लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. \n\nनाविक आणि मच्छीमारांनी पोहत क्रूजपर्यंत जाऊन त्यांचं स्वागत केलं. दुसऱ्याच दिवशी ब्रिटीश काउन्सिल जनरलने आगा अब्दुल हमीद यांना ग्वादरला पाकिस्तानचा भाग घोषित करणारी कागदपत्रं सोपवली. \n\nत्यानंतर ग्वादरच्या प्रशासकीय निवासस्थानावर पाकिस्तानचा झेंडा फडकवि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या तुलनेत दसपट रक्कम देण्याची तयारी दाखवली होती. भारतानं त्यासाठी अनेक देशांना सोबत घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते.\"\n\n1840 साली प्रसिद्ध झालेल्या नकाशात ग्वादर बलुचिस्तानचा भाग दाखविण्यात आलं होतं.\n\nग्वादरची बहुतांश लोकसंख्या ही हिंदू असल्यामुळे या भागावर आपला अधिकार असल्याचा भारताचा दावा आहे, असं नवाब मुझफ्फर कजलबाश यांनी म्हटलं होतं. (याउलट पाकिस्ताननं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार विलिनीकरणाच्या वेळी ग्वादरची लोकसंख्या वीस हजार होती आणि त्यापैकी केवळ एक हजारच हिंदू आहेत.) \n\nत्यांनी म्हटलं, \"मोबदला देण्यास आणि राजनयिक समर्थन मिळविण्यासाठी असफल झाल्यानंतर या क्षेत्राचं भविष्य सार्वमताद्वारे ठरविण्याचा प्रयत्न भारताचा होता. त्यानंतर भारत सरकारनं पंतप्रधान फिरोझ खान नून यांनाही पत्र लिहून भारतीय अधिकाऱ्यांना सार्वमताच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची परवानगीही मागितली होती.\"\n\nनवाब कजलबाश यांच्या दाव्यानुसार पाकिस्तानी सरकारनं ही मागणी स्वीकारली नाही. भारताचा हा प्रयत्न हाणून पाडला. \n\nग्वादरमध्ये भारताला रस केव्हा निर्माण झाला?\n\nत्याचा इतिहास खूप रोचक आहे. याची सुरूवात जानेवारी 1947 मध्ये झाली होती. ओमानच्या सुलतानाला हे वाटलं की, त्यांच्या देशात ग्वादर एक शुष्क भाग आहे. जिथे व्यवस्था निर्माण करणं त्यांच्या सरकारसाठी अतिशय कठीण आहे. \n\nत्यासाठी पर्शियन आखाताची रेसिडन्सी असलेल्या बहरीननं भारत सरकारच्या सचिवांना एक पत्र लिहिलं आणि सुलतान ग्वादर बंदर विकू इच्छित असल्याची कल्पना दिली. \n\nखरंतर ब्रिटीश सरकारचीही या प्रदेशावर नजर होती आणि त्यांनी या प्रस्तावावर आधी विचारही केला होता. मात्र दुसऱ्या महायुद्धानं आधीच त्यांच्या अडचणीत भर घातली होती. त्यावर उपाययोजना करणं हे आवश्यक होतं. त्यामुळे त्यांनी आधी तिकडे लक्ष दिलं.\n\nग्वादर ओमानचा भाग कसं बनलं?\n\nपाकिस्तान सरकारनं ग्वादरच्या ऐतिहासिक आणि भौगोलिक स्थितीबद्दल दिलेल्या रिपोर्टचा जो भाग प्रसिद्ध झाला होता, त्यामध्ये एक गोष्ट वारंवार स्पष्ट करण्यात आली होती ती म्हणजे कलात राजवटीचं या भागावर कधीच नियंत्रण नव्हतं. \n\nयाचे पुरावे काही ऐतिहासिक कागदपत्रांमध्येही आहेत. 19 व्या शतकात ब्रिटीश पर्यटक मेजर जनरल सर चार्ल्स मॅटकॉफ मॅक ग्रेगोरचं पुस्तकं 'वॉन्डरिंग इन बलुचिस्तान'मध्येही ग्वादरच्या मालकीसंबंधी लिहिलं आहे. हा भाग सिकंदर-ए-आझमच्या काळापासून मकरानचा भाग असल्याचं या पुस्तकात..."} {"inputs":"...नक्षलवादी शहरात त्यांचे विचार पसरवण्याच्या उद्दिष्टानं काम करत असल्याचं पोलीस आणि प्रशासनाचं म्हणणं आहे.\n\nदिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक साईबाबा यांच्या अटकेनंतर हा शब्द अनेकदा चर्चेत येऊ लागला. \"माओवादी त्यांचं अस्तित्व विस्तारण्याच्या दृष्टीनं काम करत आहेत. अनेक जण त्यांना या कामात मदत करत आहेत,\" असं पोलिसांचं मत आहे. \n\nमंगळवारी अटक केलेल्या लोकांचा या योजनांशी संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. माओवाद्यांची योजना आणि रोना विल्सन यांच्या घरून हस्तगत केलेल्या पत्राच्या संदर्भात हे अटकसत्र ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्त्र दलांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नका, असा इशारा शहरी विचारवंताना देण्यात येत आहे असं काही कार्यकर्त्यांना वाटतं. \n\nतर दुसऱ्या बाजूला सरकारनं उचललेल्या पावलांचा नागरी हक्क कार्यकर्त्यांनी आणि दलित संघटनांनी निषेध केला आहे.\n\nप्रसिद्ध लेखिका अरुंधती रॉय यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं, \"खुलेआम लोकांची हत्या करणाऱ्या, लिंचिंग करणाऱ्या लोकांऐवजी वकील, कवी, लेखक, दलित अधिकारांसाठी लढणाऱ्या आणि बुद्धिजीवी लोकांविरुद्ध छापे मारले जात आहेत. यावरून भारत कोणत्या दिशेनं जात आहे, हे कळतंय. खुनी लोकांचा सन्मान केला जाईल परंतु न्याय आणि हिंदू बहुसंख्यांकवादाविरुद्ध बोलणाऱ्या लोकांना गुन्हेगार बनवलं जात आहे. ही आगामी निवडणुकांची तयारी आहे का?\"\n\nह्युमन राईट फोरमचे नेते व्ही. एस. कृष्णा यांच्या मते हे सगळं विरोधाला गुन्हेगारीचं स्वरूप देण्याचा प्रकार आहे. \"यामागे एक मोठा कट आहे. मोदींना मारण्याचा कट केल्याच्या आरोपावरून इशरत जहांचं जसं एन्काऊंटर झालं त्यातलाच हा प्रकार आहे. आता निवडणुका जवळ येत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांच्या बदल्यात मोदी सहानुभूती गोळा करत आहेत\" अशा शब्दात त्यांनी आपला संताप व्यक्त केला. \n\nबेकायदेशीर कृत्यविरोधी कायद्याअंतर्गत खटले दाखल केले जात आहेत. त्यामुळे जामिन मिळणं कठीण झालं आहे. म्हणजेच सरकार विरोधाचा आवाज दाबत आहे, असं त्यांचं मत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नगी नाकारली होती. यशवंत हे कार्य करेल असं सावित्रीबाईंनी म्हटलं होतं. आताही स्त्रिया अंत्यविधी संस्कारात नसतात. सावित्रीबाईंनी त्यावेळी अशी भूमिका घेतली होती. \n\nओंकार- शेतकऱ्यांचा आसूड लिहिणं, महात्मा फुले असे समाजसुधारक होते ज्यांचा स्वत:चा व्यवसाय होता. जोतिबा फुले यांना महात्मा फुले पदवी मिळणं, विधवा आणि बालहत्याप्रतिबंधक गृह चालवणं, विधवा केशवपन प्रकरण या ठळक गोष्टी बाकी होत्या. \n\nमहात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मूल दत्तक घेतलं होतं. महात्मा फुले गेल्यानंतर सावित्रीबाईंचा सात वर्षांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"वसापासून आम्हा दोघांना, टीममधल्या सगळ्यांना कलाकार म्हणून सुखावणारा, बळ देणारा आणि उत्साह वाढवणारा प्रतिसाद होता, आहे. तुम्ही महात्मा फुले यांचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवत आहात. तुम्ही समजूतदारपणे काम करत आहात. समाजाच्या विविध स्तरांमधून प्रतिसाद मिळत होता. \n\nनामदेव कस्तुरे नावाचे सांगलीचे डॉक्टर आहेत. ही मालिका का चांगली आहे, ती का पाहावी असं आवाहन त्यांनी व्हीडिओ करून केलं होतं. मालिका कुठे बघता येईल ते सांगितलं होतं. \n\nलोक आपल्याला त्या रुपात पाहत आहेत. आपण काय करायचं आहे असं वाटावं. गेले दोन दिवस अतिशय भारावून टाकणाऱ्या प्रतिक्रिया येत आहेत. मालिका बंद होणार असल्याचं कळल्यानंतर अर्थसाहाय्याची आवश्यकता आहे का विचारणारे प्रतिसाद येत आहेत. मालिका बंद होऊ नये यासाठी काय करता येईल असं विचारणारे प्रतिसाद आहेत. यासाठी आम्ही कृतज्ञ राहू. \n\nअश्विनी कासार सावित्रीबाई फुलेंची तर ओंकार गोवर्धन महात्मा फुले यांची भूमिका साकारत आहेत.\n\nअश्विनी- एखादी मालिका बंद होऊ नये यासाठी लोकांनी उपाय सुचवण्याची ही पहिलीच वेळ असावी. लोक मालिकेतल्या पात्रांप्रती राग किंवा आनंद व्यक्त करतात. दोन-तीन दिवस चर्चा राहते. सोशल मीडियामुळे प्रत्येकाला लिहायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे प्रेक्षक लिहितात, बोलतात. पहिल्यांदाच असं घडतंय की लोक सोल्यूशन देत आहेत. \n\nहे खूप भावणारं आहे. त्यामुळे मालिका बंद होतेय याची जास्त हळहळ वाटतेय. त्यांना आम्हा कलाकारांबद्दल, मालिकेबद्दल जी तळमळ वाटतेय ते ऐकून काय बोलू असं वाटतं. \n\nमहात्मा जोतीराव फुले यांच्यासोबत त्यांचा मुलगा यशवंत\n\nचेहरा आम्ही असल्याने प्रेक्षक थेट आमच्याशी बोलायला येत आहेत. लोकांना कसं समजवायचं, काय सांगायचं असा प्रश्न आमच्यासमोर आहे. कारण काही गोष्टी आमच्या हातात नाहीत. \n\nसगळ्या प्रेक्षकांचे मनापासून आभार. मी बघत नसलो तरी ही मालिका सुरू राहायला हवी. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे विचार प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवेत असं एका प्रेक्षकाने सांगितलं. त्यांनी आई, बहीण, काकू असा महिलावर्गाचा उल्लेख केला नाही. समाजातल्या प्रत्येकापर्यंत या दांपत्याचे विचार पोहोचायला हवेत असं त्यांना वाटलं. हा प्रतिसाद भारावून टाकणारा आहे.\n\nही मालिका आता थांबली आहे. तिथून पार्ट 2, सीझन 2 होईल का?\n\nओंकार- आता मालिका थांबवत असल्याचा निर्णय समोर येतोय. त्यामुळे पुढच्या प्रवासाबाबत..."} {"inputs":"...नच आवश्यक बदल झाल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित करण्यात येऊ नये अशी भूमिका राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मांडली. \n\nसंजय लीला भन्साळी आणि दीपिका पदुकोण यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 1.5 दशलक्ष डॉलर्सचं बक्षीस देण्यात येईल असं भारतीय जनता पक्षाच्या एका स्थानिक नेत्यानं जाहीर केलं. \n\nराजस्थानमधील पूर्वीच्या राजांनी हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी भूमिका घेतली आहे. ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेल्या पद्मावती यांना चित्रपटातल्या गाण्यात एका बाहुलीसारखं दाखवण्यात आलं आहे. अशा दृश्यांमुळे समाजात अनाग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या भावना व्यक्त केल्या.\n\nया प्रकरणाकरता केंद्रातलं आणि विविध राज्यांमधलं भाजप सरकार कारणीभूत असल्याचं ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी म्हटलं आहे. \n\nपुढे काय होणार?\n\nचित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आल्याचं पद्मावती चित्रपटाच्या निर्मात्यांनी रविवारी जाहीर केलं. धमक्यांना भीक न घालता चाहत्यांनी चित्रपट हिट करावा असं अभिनेत्री आणि लेखिका ट्विंकल खन्ना यांनी ट्वीट केलं आहे. \n\nतुम्हा व्हीडिओ पाहिला का ? \n\nपाहा व्हीडिओ : मोदी आणि राहुलसोबत 'दिल की बात'\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नचा सिद्धांत आपल्या मते चुकीचा असेल तर तो का चुकीचा आहे हे स्पष्ट करणं याला शिक्षण म्हणतात.\n\nडार्विनच्या सिद्धांताला अनेकांनी आव्हानही दिलं.\n\nज्या भारत देशात आपण राहतो तिथे जगातल्या सर्व धर्मांची माणसं आपापल्या विश्वनिर्मिती कल्पना घेऊन त्याच खऱ्या असे मानायला लागलो तर किती गोंधळ होईल? या देशात प्रांतोप्रांती आणि विविध आदिवासी भागांमध्येही अशा विश्वकल्पना असणारच. प्रत्येकाने आपल्याच कल्पना खऱ्या म्हणून मांडल्या तर किती अव्यवस्था होईल? एक माजी पोलिस प्रशासक म्हणूनही याचा आपण विचार करू शकता.\n\nआपल... उर्वरित लेख लिहा:","targets":"वरून, स्थानावरून त्यांचा काळ कसा असेल, त्यांची परिस्थिती कशी असेल याचा आडाखा बांधता येतो. \n\nपृथ्वीवर इतरत्र सापडलेल्या जीवाश्मांच्या अभ्यासाने डार्विनचा सिद्धांत आवश्यक असेल तर दुरुस्तही करता येतो. विज्ञानाचं हेच वैशिष्ट्य आहे. पुरावे मिळाले की विज्ञान आपले सिद्धांत सुधारू शकतं. ही शक्यता कोणत्याही धर्माच्या अनुयायांमध्ये असेल तर तो धर्म सतत आधुनिक आणि नित्यनूतन होत राहील.\n\nडार्विनच्याच काय, अनेक वैज्ञानिकांच्या सिद्धांतांना समकालीन संशोधकांनी आव्हान दिलं. त्यातून सिद्धांत सुधारत गेले. नवनवे सिद्धांतही पुढे आले. विज्ञानाची वाटचाल पुढे चालू राहिली. त्यामध्ये कोणी खोडसाळपणे \"जुने सिद्धांत चुकीचे आहेत\" असं म्हणू लागले किंवा राजकीय ताकदीच्या जोरावर, गैरसोयीचे सिद्धांत नाकारू लागले त्यांचा इतिहासात बदलौकिकच झाला. विज्ञानाची मात्र प्रगती झाली.\n\nएव्हल्यूशन विरुद्ध क्रिएशन हा वाद जुना आहे.\n\nविज्ञानाला विरोध करणाऱ्यांचा कदाचित त्या-त्या काळात आपल्या ताकदीच्या जोरावर विजय झाला असं वाटलं असेल. पण भविष्यात त्यांचं हसंच झालं.\n\nतसं आपल्या देशाचं हसं होऊ नये! आपल्या पूर्वजांनी अनेक उत्तम कामं केली, विज्ञानाची वाट चालू केली, आपण त्यांची वाट पुढे वाढवण्यासाठी, प्रगत करण्यासाठी त्यांची पुन्हा पुन्हा तपासणी करायला पाहिजे.\n\nआपण आणि आपले अनेक राजकीय सहकारी 'तपासणी करणे' या कल्पनेच्याच विरोधात उभे राहिला आहात का, अशी शंका येते.\n\nकृपया तसं करू नका. 'भा-रत' म्हणजे 'प्रकाशात रमणाऱ्या लोकांचा देश' ही आपली ओळख वाढवू या. जगालाच 'भा-रत' होण्याची संधी देऊ या, अशी विनंती आहे.\n\nआपला,\n\nविनय रमा रघुनाथ\n\n(लेखक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले. सध्या ते महाराष्ट्र राज्य मराठी विज्ञान परिषदेचे उपाध्यक्ष आहेत.)\n\nहे जरूर वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नजनक धावसंख्या गाठून दिली.\n\nघाम न गाळता केलेल्या शतकाचं मोल\n\nरोहित शर्मा हिटमॅन या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच्या नावावर वनडेत तीन द्विशतकं आहेत. वर्ल्डकपच्या मोहिमेच्या पहिल्याच मॅचमध्ये रोहितने 122 धावांची संयमी खेळी केली. एरव्ही कमीत कमी चेंडूत जास्तीत जास्त धावा करण्यासाठी प्रसिद्ध रोहितने या खेळीसाठी पुरेसा वेळ घेतला. \n\n144 चेंडू आणि जवळपास 50 षटकं बॅटिंग करून रोहितने ही खेळी साकारली. खेळपट्टी आणि बॉलर्सचा नूर यांचा अंदाज घेत रोहितने साकारलेली खेळी म्हणजे टेस्ट इनिंग्जचा वस्तुपाठ होती. रोहित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूर्ण भागीदाऱ्या रचत रोहितने कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक अशी खेळी रचली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नतेचा प्रश्न येतो त्या त्या वेळी राजकारण बाजूला ठेवून नेते एकत्र येण्याची परंपरा महाराष्ट्रात कायम दिसून येते. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर सर्व राजकीय नेत्यांबरोबरच दोन्ही छत्रपतींनीही एकत्र यावं अशी मागणी मराठा नेत्यांकडून केली जात आहे.\n\nशिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल तर सर्व राजकीय नेत्यांबरोबर सातारा आणि कोल्हापूरच्या दोन्ही छत्रपतींनी एकत्र यावं. मी उदयनराजे यांची भेट घेतली. ते मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर कायमच सकारात... उर्वरित लेख लिहा:","targets":"नेतृत्व स्वीकारून याचा फायदा होईल का? \n\nयाबाबत आम्ही लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांना विचारलं. ते म्हणतात, \"दोन्ही छत्रपतींची भूमिका जवळपास सारखीच आहे. पण ही लढाई राजकीय किंवा रस्त्यावरची लढाई नसून ही कायदेशीर लढाई आहे. त्यामुळे या दोन्ही छत्रपतींचं आरक्षणाच्या मुद्द्यावर एकमत झालं तरी कायदेशीर लढाई हे दोघं एकत्र येऊन लढले तर त्याचा फायदा होईल.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ननी समितीमध्ये चांगलं काम केलं. त्यानंतर त्यांना राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये कायम निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्त केलं होतं. त्यावेळीच त्यांचं पक्षातलं वजन वाढत असल्याचा स्पष्ट संदेश गेला होता.\n\nमवाळ नेते\n\nबाळासाहेब थोरात हे एक मवाळ नेते असल्याचं मत अहमदनगरचे ज्येष्ठ पत्रकार अशोक तुपे नोंदवतात. त्यांच्या मते, \"बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेसने वेळोवेळी मोठी जबाबदारी दिली होती. पण या काळात त्यांनी पक्षांतर्गत गटबाजी कधीच केली नाही.\n\n\"प्रत्येकाशी जुळवून घेऊन राजक... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं ब्रह्मनाथकर यांचं निरीक्षण आहे. ब्रह्मनाथकरांच्या मते, \"महसूल मंत्रीपदाच्या कार्यकाळात थोरात यांनी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील सत्तासमीकरण सांभाळण्याचंही काम केलं. त्याचाच फायदा त्यांना प्रदेशाध्यक्ष पदादरम्यान झाला. आपल्या पूर्वीच्या संपर्काचा त्यांनी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला.\"\n\nआघाडीतील संवादाचा सेतू\n\nअशोक तुपे पुढे सांगतात, \"काँग्रेसचे अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांचा शरद पवार यांच्याशी आघाडी असूनसुद्धा फारसा संवाद होत नसतो. दुसरीकडे बाळासाहेब थोरात यांचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्याशीची चांगले संबंध असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आघाडी करताना त्यांच्या स्वभावाचा आघाडीला फायदा झाला. बाळासाहेब थोरात यांच्यासोबत एखादी गोष्ट बोलण्यास कोणत्याच पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांना अडचण वाटत नाही.\" \n\nआघाडीतील पक्षांसोबत बोलणी किंवा जागावाटप तसंच शिवसेनेसोबत बोलणी करताना त्यांनी समन्वयाची भूमिका घेतली. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणात थोरात यांच्या नातेवाईकांचा गोतावळा मोठा आहे. त्यामुळे या सगळ्या बाबींचा थोरात यांना फायदा झाल्याचंही तुपे सांगतात. \n\nबाळासाहेब थोरात यांचा परिचय\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नपदार्थ मी घरात साठवून ठेवले होते,' ती मला म्हणाली. त्याच तत्परतेने तिने याही वेळी शनिवार-रविवारमध्ये अनेक वस्तू विकत घेऊन ठेवल्या.\n\nकाश्मिरींसंबंधी कोणता निर्णय घेतला जाणार आहे, याबद्दल अस्पष्टता होती. मशिदीवरून नमाज पढून परतणाऱ्या माणसांकडूनच थोडीफार माहिती कानावर पडली.\n\nदुपारनंतर कलम 370 रद्द करण्यात आल्याची बातमी घरापर्यंत आली. मशिदीत कोणीतरी यासंबंधी बोलत होतं, असं काका म्हणाले. पण हीसुद्धा अफवा असेल, असं म्हणून आम्ही त्यांची माहिती झिडकारली.\n\n सध्या राज्य सरकार अस्तित्त्वात नाही, निवडणुका ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्या विमानतळापर्यंत पोहोचण्याची चिंता आम्हाला होती.\n\n काकांचं घर तसं विमानतळाजवळच होतं, त्यामुळे बुधवारी अगदी तांबडं फुटण्याच्या आधीच विमानतळाच्या दिशेने निघायची योजना आम्ही आखली.\n\nमंगळवारी दुपारनंतर त्यांनी बहुतेकशा टीव्ही वाहिन्यांचं प्रदर्शन सुरू केलं. आम्हाला बातम्या बघवतही नव्हत्या. इतर ठिकाणी लोक आनंद साजरा करत असल्याचं टीव्हीच्या पडद्यावर दिसत होतं.\n\nकोणाशीही संवाद साधणं अशक्य झालेल्या अवस्थेत आम्ही आपापल्या घरांची दारं बंद करून बसलो होतो. आमच्या भवितव्याविषयी केंद्र सरकार सत्तेचा खेळ मांडत होतं आणि त्याबद्दल असहमती किंवा संताप व्यक्त करणंही आम्हाला शक्य उरलं नव्हतं.\n\nमंगळवारी संध्याकाळी पुन्हा अश्रुधूर आमच्या घरात भरून राहिला. एक नातलग घरी आले होते. श्रीनगरमध्ये बाजारपेठेच्या परिसरात त्यांचं घर होतं, पण त्यांच्या घराबाहेर बरीच दगडफेक झाली आणि अश्रुधुराने मुलंही घाबरून गेली होती, त्यामुळे त्यांचं कुटुंब दूर अंतरावरच्या घरात राहायला जाणार आहोत, असं त्यांनी सांगितलं. \n\nएकाच खोलीत आपल्याला बंद करून ठेवावं, असा हट्टच मुलं धरत होती.\n\nआमच्या घरांवर अनेक हेलिकॉप्टरं घोंघावत होती. घरात आम्ही अश्रुधुराने गुदमरत होतो, आणि वर हेलिकॉप्टरांचा आवाज वाढत होता, त्यामुळे बहुधा युद्धच सुरू झालं असावं, असं आम्हाला वाटत होतं. काही तरुण मुलांना जीव गमवावा लागला आहे आणि इतरही काही जीवितहानी झाल्याच्या बातम्या पुरुषमंडळींकडून मिळत होत्या, पण कोणालाच काही खात्रीने सांगता येत नव्हतं.\n\nमंगळवारी रात्री माझा चुलतभाऊ कटरामधील एका विद्यापाठातून परतला. सर्व काश्मिरी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपापल्या घरी परत जावं, कारण महाविद्यालयाच्या आवारात व आवाराबाहेर त्यांच्या सुरक्षिततेला धोका आहे, अशा सूचना देण्यात आल्या. परत येताना सैन्यदलाच्या अनेक चौक्यांना तोंड देत, विनवणी करत तो घरी पोचला, पण या प्रवासासाठी त्याला तब्बल 24 तास लागले.\n\nहे असं किती काळ सुरू राहाणार आहे, याच्या चिंतेतच मंगळवारची रात्र गेली.\n\nबुधवार\n\nमी पहाटे पाच वाजता उठले आणि पीरबागेच्या (विमानतळाजवळचा एक परिसर) दिशेने निघाले. काकूने अश्रुभरल्या डोळ्यांनी मल निरोप दिला. दुबईत काम करणाऱ्या तिच्या मुलाला फोन करावा, असंही तिने सांगितलं. \n\nरविवारी रात्रीपासून त्याच्याशी फोनवर बोलत आलं नव्हतं, त्यामुळे तिची चलबिचल वाढली होती. पुन्हा कधी त्याच्याशी बोलायला मिळेल, याचाही काही..."} {"inputs":"...नमुने तपासणीसाठी पाठवणार आहोत. लशीचा परिणाम काय होतोय. हे यावरून समजू शकेल.\"\n\nE484Q ला एस्केप म्युटेशन का म्हणतात?\n\nफेब्रुवारी महिन्यात अमरावतीत कोरोनासंसर्ग झपाट्याने पसरला. पुण्याच्या बी.जे.मेडिकल कॉलेजच्या सुक्ष्मजीवतज्ज्ञांनी कोरोनाग्रस्तांच्या नमुन्यांच जिनोम सिक्वेंसिंग केलं. \n\nतज्ज्ञांच्या मते, \"E484Q एस्केप म्युटेशन आहे. स्पाईक प्रोटीनमध्ये म्युटेशन झाल्याने शरीरातील अॅंटीबॉडी या बदललेल्या विषाणूला कमी प्रमाणात ओळखतात.\"\n\nL452R म्युटेशन म्हणजे काय? \n\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार, L452R अत्यंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...नमोहन सिंग आणि 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यानंतर दोन्ही देशातील संबंध एका वेगळ्या पातळीवर पोहोचले आहेत.\"\n\nमात्र त्याचवेळी सौदी अरेबियाचे पाकिस्तानशीही उत्तम संबंध आहेत हे सत्य आहे. \n\nपाकिस्तान सौदीच्या जास्त जवळ आहे?\n\nयावर कमर आगा म्हणतात की सौदीचे पाकिस्तानशी खूपच घनिष्ठ संबंध आहेत. पाकिस्तान सौदी अरेबियाच्या शाही कुटुंबाची सुरक्षा करत आला आहे. \n\nसौदी अरेबियात पाकिस्तानी सैन्य तैनात आहे. शिया समुदायाची वस्ती जिथं जास्त आहे, तिथं पाकिस्तानी सैन्याची गस्त आहे. विशे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंधांमध्ये एक संतुलन ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nइराण आणि सौदी दोघांशीही भारताचे उत्तम संबंध आहेत. मात्र इराण आणि सौदीचं आपसात पटत नाही. त्यामुळे भारत परस्पर विरोधी स्थितीत आहे का?\n\nसंरक्षण तज्ज्ञ सांगतात की, भारत आपल्या राष्ट्रीय हितांना महत्व देतो. आपल्या परराष्ट्र धोरणाप्रमाणेच व्यवहार करतो. भारताचे सौदी अरेबिया, इराण आणि इस्त्राईल या तीनही देशांशी उत्तम संबंध आहेत. कारण हे तीनही देश महत्त्वाचे आहेत. \n\nतलजीम अहमद सांगतात की एखाद्या देशाचे परस्परविरोधी दोन देशांशीही उत्तम संबंध असू शकतात. जसं की भारताचे सौदी अरेबिया, इस्त्राईल, इराण, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीशी उत्तम राजकीय, आर्थिक संबंध आहेत. \n\nया देशांचे आपसात कसेही संबंध असले तरी त्याचा भारतावर परिणाम होत नाही. भारताचे सगळ्यांशी उत्तम संबंध आहेत. \"त्यामुळे सौदीचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत याचा अर्थ असा नाही की भारताशी असलेल्या संबंधांवर त्याचा विपरीत परिणाम होईल.\"\n\nइराण भारतासाठी मध्य आशियाचं प्रवेशद्वार आहे. या दोन्ही देशांमध्ये हवाई वाहतूक आणि सांस्कृतिक क्षेत्रात चांगले संबंध आहेत. त्याचप्रमाणे सौदी अरेबियाशी भारताची उत्तम संबंध आहेत. अर्थात भारत या देशांच्या अंतर्गत राजकारणात आणि यंत्रणांमध्ये तोंड खुपसत नसल्यानेही भारताचे या देशांशी चांगले संबंध आहेत. \n\nशिवाय भारत पॅलेस्टाईनच्या मागण्या उचित समजून त्याचं समर्थनही करतो. मात्र त्यांच्या अंतर्गत भांडणापासून भारत दोन हात दूर असतो. \n\nया देशांच्या विकास योजनांमध्येही भारत त्यांना मदत करतो. तब्बल 70 लाख भारतीय आखाती देश आणि अरबी देशांमध्ये काम करतायत. विकासात भारतीय लोकांचं योगदान मोठं आहे. आणि त्याचं कायम कौतुक होतं. \n\nकुठल्या मुद्द्यांवर चर्चा होणार?\n\nकमर आगा सांगतात की दोन्ही देशांमध्ये व्यापार वृद्धींगत व्हावा यावर चर्चा होऊ शकते. \"याशिवाय पाकिस्तानच्या भूमीवर वाढत असलेल्या कट्टरवादाला आळा घालण्यासाठी भारत पाकिस्तानवर दबाव टाकू शकतो.\"\n\n\"सौदी अरेबियानं कट्टरवादाविरोधात आवाज उठवला आहे. पण कट्टरवाद संपवण्यासाठी ते किती गंभीर आहेत हे पाहावं लागेल. जर तालिबान पुन्हा अफगाणिस्तानात आला तर इस्लामिक चळवळीला मोठा पाठिंबा मिळेल.\"\n\nतलजीम अहमद सांगतात की दोन्ही देशात सीमासुरक्षेसाठी मदत करण्यावरही बातचित होईल. \n\n\"याशिवाय पाकिस्ताननं कट्टरवादाला खतपाणी देणं थांबवावं यासाठीही भारतानं सौदी अरेबियावर दबाव..."} {"inputs":"...नराजेंनी त्यांचं नाव न घेता केला. \n\n\"वंशज म्हणून आम्ही काय केलं आहे? जे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं की तेच आम्ही केलं. जर कुणी आमच्याविरोधात ब्र काढला तर बांगड्या आम्ही पण भरलेल्या नाहीत,\" असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला. \n\nसांगली आणि सातारा बंद \n\nसंजय राऊत यांच्याविरोधात सातारा आणि सांगलीत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. संभाजी भिडेंनी 17 जानेवारीला सांगली बंदची हाक दिली. उदयनराजे भोसले हे शिवरायांच्या परंपरेचे पाईक आहेत. त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. असं म्हणत संभाजी भिडे यांनी बंद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोते. एखाद-दोन अपवाद वगळता भाजपने त्यांच्या टीकेला फारसं मनावर घेतलं नव्हतं. 1 मे 2014 रोजी त्यांनी सामनातून लिहिलेल्या अग्रलेखातून गुजराती समुदायावर टीका केली होती.\" \n\n\"त्यावेळी त्यांनी शाल आणि साडी यांची डिप्लोमसी चालणार नाही असं लिहिलं होतं. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. इंदिरा गांधी यांच्याबद्दल विधान केल्यामुळे काँग्रेसकडून अशीच नैसर्गिक प्रतिक्रिया आली आहे. करीम लाला यांना इंदिरा गांधी भेटल्या होत्या याचा अर्थ इंदिरा गांधी यांचे अंडरवर्ल्डशी संबंध होते असा अर्थ काढला जाऊ शकतो.\"\n\n\"म्हणून काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली आहे. भाजपसोबत सत्तेत असताना संजय राऊत यांनी विधान करणं हे वेगळं होतं आणि आता विधान करणं वेगळं आहे. तेव्हा ते सत्तेसोबत होते आता त्यांची सत्ता आहे. त्यामुळे पूर्वीइतके आक्रमक राऊत आता दिसणार नाहीत,\" कुलकर्णी सांगतात.\n\n\"पण 'सामना'ने सरकारविरोधी भूमिका घेणं हे नवीन नाही. 1995 मध्ये शिवसेना सत्तेत होती तेव्हा देखील सामनामध्ये ते सरकारविरोधी भूमिका घेत असत. कदाचित हा पक्षाच्या स्ट्रॅटेजीचाही भाग असू शकतो. पण सामनाने सरकारविरोधात टीका करणं हे नवीन नाही. दुसरी गोष्ट म्हणजे संजय राऊत यांची पत्रकारितेतली कारकीर्द क्राइम रिपोर्टर टू एडिटर अशी झाली आहे. बहुतेक वेळा राजकीय पत्रकार हेच संपादक बनतात त्यामुळे ते बोलताना थोडं सावधपणे राहतात, पण संजय राऊत हे क्राइम रिपोर्टर होते त्यामुळे ते बेधडक बोलतात असं मला वाटतं,\" कुलकर्णी सांगतात. \n\n'लक्ष विचलित करण्यासाठी ही विधानं नाहीत' \n\nलक्ष विचलित करण्यासाठी किंवा या सरकारमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे संजय राऊत यांची वक्तव्यं आली आहेत का, असं विचारलं असता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी ही शक्यता फेटाळली. \n\nते सांगतात, \"आधीच्या सरकारला जे निर्णय घेण्यासाठी दोन-दोन वर्षं लागत होती. ते निर्णय आम्ही महिन्याभरात घेतले. शेतकरी कर्जमाफीचा निर्णय आम्ही घेतला आहे आणि यथायोग्यवेळी या निर्णयाची अंमलबजावणी होईल. बाळासाहेब थोरात यांनी बोलल्यानंतर संजय राऊत यांनी विधान मागे घेतलं आहे. त्यामुळे याविषयावर आता बोलण्यासारखं फार काही नाही,\" असं सावंत यांनी स्पष्ट केलं. \n\n'उदयनराजेंवरील टीका जाणीवपूर्वक असू शकते'\n\nउदयनराजे यांच्यावर संजय राऊत यांनी केलेली टीका ही जाणीवपूर्वक असू शकते, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी म्हटलं...."} {"inputs":"...नला आणि तिथून मंडालेला तुरुंगात रवाना केलं गेलं.\n\nमंडालेच्या तुरुंगातले दिवस आणि गीतारहस्य\n\nलोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा मंडालेच्या तुरुंगात राहून भोगायची होती. मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी सुरुवातीचा काळ आपल्या शिक्षेविरोधात अपील करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतलं होतं. पण त्यांच्या अपिलाला हाय कोर्टात यश आलं नाही.\n\nकेसरी संग्रहालयात मंडालेच्या कोठडीची प्रतिकृती\n\nटिळकांनी यानंतर गीतारहस्यच्या लिखाणाला सुरुवात केली. म्यानमारमधील पारागू या लेखकाने टिळकांच्या मंडालेमधील वास्तव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"तं. या सभागृहाशेजारीच तुरुंगाच्या प्रांगणातच एक पोहण्याचा तलावही होता.\n\nटिळकांना तुरुंगातल्या ज्या इमारतीत ठेवलं गेलं त्याच्या शेजारच्या इमारतीत म्यानमारमधील इतर राजकीय कैद्यांना 1950 ते 1990 या चार दशकांच्या काळात ठेवलं जात असे. त्यांच्यातल्या काही कैद्यांनी हे सभागृह आणि या तलावाबद्दलच्या आठवणी सांगितल्या आहेत.\n\n1987 सालच्या ऑगस्ट महिन्यात लोकमान्य टिळकांचे नातू आणि महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सभापती जयंत टिळक यांनी मंडालेच्या तुरुंगाला आणि या सभागृहाला भेट दिली होती. \n\nलोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांनी 1987 साली मंडाले कारागृहाला भेट दिली होती.\n\nमंडालेचा जुना तुरुंग हा मंडालेच्या किल्ल्याच्या आत होता. 1990 च्या दशकात मंडालेत नवीन तुरुंग बांधण्यात आला आणि संपूर्ण किल्ल्याच्या परिसर म्यानमार लष्कराच्या वापरासाठी देण्यात आला आणि जुन्या तुरुंगाचं बांधकाम पाडण्यात आलं असावं अशी माहिती राजदूत सौरभ कुमार यांनी दिली.\n\nलोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची पुण्यात भेट झाली होती.\n\nम्यानमारच्या तुरुंगात कैद झालेले पहिले भारतीय नेते लोकमान्य टिळक होते. टिळकांची 1914 साली मंडालेमधून सुटका झाली आणि ते पुण्यात परतले तेव्हा पुण्यात मोठा जल्लोष झाला. टिळकांचं जंगी स्वागतही झालं. \n\nबर्मीज लेखक पारागू यांनी आपल्या पुस्तकात एक महत्त्वाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, '1929 साली महात्मा गांधी जेव्हा म्यानमारमध्ये गेले होते तेव्हा त्यांनी मंडालेला भेट दिली होती. त्यावेळी गांधीजींनी म्हटलं होतं, \"भारताच्या स्वातंत्र्याचा मार्ग मंडालेमधून जातो. टिळक, बोस आणि बंगालच्या सुपुत्रांना मंडालेच्या तुरुंगात ठेवलं गेलं होतं.\" \n\nटिळकांच्या निधनानंतर स्वातंत्र्य चळवळीची सूत्रं सर्वार्थाने गांधीजींच्या हाती आली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या एका जहाल प्रकरणावर पडदा पडला.\n\n(बीबीसीच्या बर्मीज सेवेचे बोबो लॅन्सिन यांनी दिलेले मंडालेमधील विशेष संदर्भ या लेखात समाविष्ट करण्यात आले आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नवेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. 2009 मध्ये त्या पहिल्यांदा निवडून आल्या. कमी वयातील आमदार म्हणून त्यांनी राज्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर 2014 मध्ये मोदी लाटेत लोकसभेत वडिलांचा पराभव होऊनसुद्धा प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत आपली जागा राखली होती.\n\nआता 2019च्या निवडणुकीतही काँग्रेसची परिस्थिती बिकट असताना शिंदे त्यांची जागा राखण्यात यशस्वी होतात का, हा मुख्य प्रश्न आहे, असं जाणकार सांगतात.\n\nमाकप उमेदवार नरसय्या आडम मास्तर\n\nमहेश कोठे 2009ला काँग्रेसकडून तर 2014ला शिवसेनेकडून रिंगणात... उर्वरित लेख लिहा:","targets":"नागरिकांसोबत\n\nयाबाबत विश्लेषण करताना मुजावर सांगतात, \"2009च्या पराभवाची सल कोठे यांच्या मनात कायम होती. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या मुलीच्या विजयासाठी प्रयत्न केले मात्र आपल्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी भावना कोठे यांच्या मनात होती. शिंदे यांच्यामुळेच आपण राजकीयदृष्ट्या मागे पडल्याचं सांगत महेश कोठे यांनी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र ठोकला.\"\n\nपुढे 2014ची विधानसभा निवडणूक तोंडासमोर असताना कोठे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.\n\n2009ची विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी (सोलापूर शहर मध्य)\n\nमोदीलाट आणि राजकीय उलथापालथ\n\n2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर सोलापूरमध्ये प्रचंड मोठी राजकीय उलथापालथ झाली. सुशीलकुमार शिंदे लोकसभेत पराभूत झाले. विधानसभेला प्रणिती शिंदेंविरुद्ध एकेकाळचे सहकारी महेश कोठे आणि तौफिक शेख उभे राहिले. अशा स्थितीतही प्रणिती शिंदे यांनी विधानसभेत विजय मिळवला. \n\n2019 मध्ये सुशीलकुमार पुन्हा पराभूत झाले. तर मूळचे काँग्रेसचे असलेले तीन उमेदवार शहर मध्यला आमनेसामने आले आहेत. शिवाय आडम, शाब्दी यांच्यासारखे तुल्यबळ उमेदवार इथं नशीब आजमावत आहेत.\n\n2014ची विधानसभा निवडणुकीतील आकडेवारी\n\nप्रणिती यांनी एक लोकप्रिय आमदार म्हणून ओळख निर्माण केली आहे. सोशल मीडिया तसंच आपल्या थेट विधानामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय वारसदार म्हणून त्यांच्या पाहिले जाते. देशात, राज्यात सर्वत्र काँग्रेस कमकुवत होत चालली आहे. त्यामुळे प्रणिती शिंदे या परिस्थितीला कशा प्रकारे टक्कर देतात, याविषयी उत्सुकता आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nराज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"महाराष्ट्रात आजही कोरोनाचा संसर्ग होत आहे. आता ग्रामीण भागातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. केंद्र सरकारने नवीन सूचना दिल्यानुसार पालकांची सहमती हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे.\"\n\n\"नवीन मार्गदर्शक सूचनांसाठी शिक्षण विभाग आता बैठक घेणार आहे. यासाठी शाळा संस्थाचालक आणि पालकांशीही चर्चा करावी लागेल.\" असंही शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि दहावीचे वर्ग सुरू केले तरी त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचाही प्रश्न आहेच. आमच्या शाळेत गरीब घरातील विद्यार्थी येतात. एका घरात मोठं कुटुंब राहतं. केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासाठी हरकत नाही असे मला वाटते. बोर्डाच्या परीक्षेच्यादृष्टीने त्यांचा अभ्यास करून घेता येईल. योग्य अंतर पाळता येईल.\" असे लीना कुलकर्णी यांनी सांगितले.\n\nविद्यार्थ्यांसोबत शाळेतील शिक्षकांचाही मोठा प्रश्न आहे. एका शाळेत दहापेक्षा जास्त शिक्षक शिकवत असतात. एक शिक्षक दिवसभर 3-4 वर्गांमध्ये शिकवतो.\n\nशाळा सुरू करण्याला पालकांचा विरोध\n\nसोनिया पवार यांना आठ वर्षांची मुलगी आहे. ती तिसरीत शिकते. त्या सांगतात, \"शाळा सुरू झाल्या तरी मी यावर्षी माझ्या मुलीला शाळेत पाठवणार नाही. कारण आपण घरातून त्यांना मास्क लावून पाठवले तरी शाळेत पाठवल्यावर ते काय करतील हे सांगता येत नाही.\"\n\nसध्या आम्ही सोसायटीतही मुलांना खेळण्यासाठी पाठवत नाही. शाळेत मुलं कशी बसतील, डबा कसा खातील, एकत्र खेळतील असे सर्वच प्रश्न आम्हा पालकांसमोर आहेत. शिक्षक तरी किती विद्यार्थ्यांकडे लक्ष देतील असं त्या सांगतात.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nही प्रतिक्रिया केवळ एका पालकाची नाही तर बहुतांश पालक सध्यातरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्याच्या मानसिकतेत नाही.\n\nयामागे महत्त्वाचे कारण म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्याप कमी झालेला नाही. किंबहुना काही भागांमध्ये झपाट्याने रुग्णसंख्या वाढते आहे.\n\nशाळा सुरू करण्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा घटक म्हणजे विद्यार्थ्यांचे पालक. सरकारनेही पालकांच्या परवानगीशिवाय विद्यार्थ्याला शाळेत येण्याची सक्ती करता येणार नाही असे म्हटले आहे.\n\nपालकांनी हमीपत्र भरून देण्याला इंडिया वाईड पालक संघटनेने विरोध केला आहे. संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी सांगितले, \"शाळा सुरू करण्याचा अट्टाहास सरकार का करत आहे? विद्यार्थ्यांचा जीव जास्त महत्त्वाचा आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. जिथे ऑनलाईन शिक्षण शक्य होत नाही त्यांच्यासाठी सरकारने काही पर्यायी व्यवस्था करणं गरजेचे आहे.\"\n\n\"महाविद्यालय आणि आयआयटी सारख्या संस्थांही अद्याप बंद आहेत. या शैक्षणिक वर्षात परीक्षाही ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात किंवा काही ठिकाणी वेगळे प्रयोग करण्यात यावे असे आम्हाला वाटते. पण कोरोनाचा संसर्ग असताना शाळा सुरू करू नयेत असे बहुतांश पालकांचे म्हणणे आहे.\"\n\nशाळा बंद असल्याने पूर्ण शुल्क..."} {"inputs":"...नसंघ-RSS च्या सदस्यांच्या हकालपट्टीची केलेल्या मागणीपासून जम्मू-काश्मिरमधील भाजप-मेहबूबा मुफ्तींचं सरकार गडगडण्यापर्यंतच्या इतिहासातून हीच गोष्ट दिसून येते. \n\nमुळातच असलेले विरोधाभास, आघाडीतील एकाधिकारशाही या गोष्टी उफाळून आल्या, की वैचारिकता हा मुद्दा उपस्थित व्हायला लागतो. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील सरकार स्थिर आणि आश्वासक वाटत आहे. \n\nचरण सिंह यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केलं.\n\nदेसाई सरकार हे हिंदुत्ववादी उजव्या विचारसरणीचा भारतीय जन संघ आणि समाजवादी विचारधारांच्या पक्षांचं... उर्वरित लेख लिहा:","targets":"TE) आणि DMK यांच्या संबंधाकडे बोट दाखवणारा भाग होता. \n\nजैन आयोगाच्या माध्यमांमध्ये फुटलेल्या अहवालात तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. करूणानिधी आणि DMK पक्षानं राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना साथ दिली, असं म्हटलं होतं. पण यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा जैन आयोगाचा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाला, त्यामध्ये असा कोणताही आरोप नव्हता. \n\nतत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरींची गुजराल यांना सहानुभूती होती. त्यांना गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा नव्हता. मात्र जेव्हा काँग्रेसचे दोन ज्येष्ठ नेते अर्जुन सिंह आणि जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधींच्या वतीनं गुजराल सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा केसरी शांतपणे बाजूला राहिले. \n\nत्यानंतर केंद्रात सहा वर्षे भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार होतं, ज्याचं नेतृत्व अटल बिहारी वाजपेयींनी केलं. \n\nसोनिया गांधी आणि आघाडीचं राजकारण \n\nसोनिया गांधींचा राजकारणात अधिकृतपणे प्रवेश झाला आणि मार्च 1998 मध्ये त्यांनी पक्षाची सूत्रं हातात घेतली. त्यानंतर सहाच वर्षांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन करण्यात सोनिया गांधींची भूमिका कळीची होती. \n\nविशेष म्हणजे त्या सरकारमध्ये DMK काँग्रेसचा सर्वांत 'विश्वासू' सहकारी होता. आजही काँग्रेसच्या दृष्टिनं DMK चं हे स्थान कायम आहे. \n\n त्यामुळे महाराष्ट्रातही सोनिया गांधी उद्धव ठाकरेंना संधी देत आघाडी सरकार स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतील. पक्षातील सूत्रांच्या मते शरद पवार आणि सोनिया गांधी यांचं या मुद्द्यावर एकमतही आहे. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार चालवणं आणि टिकवणं हे दोघांचंही उद्दिष्ट आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ना आहे हे दिसतं आहे. पुढे काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही, पण सगळ्यांनी एकत्र राहण्याची आवश्यकता आहे,\" असं शरद पवार म्हणालेत.\n\nत्यामुळे दिल्लीच्या निकालांवरून भाजप विरोधकांना उत्साह आला असेल तर त्याचा एक परिणाम महाराष्ट्रातली 'महाविकास' आघाडी घट्ट होईल हा कयास नाकारता येत नाही. \n\n\"दिल्लीच्या निकालांचा महाराष्ट्राच्या राजकारणावर थेट परिणाम होणार नाही. पण एक नक्की की दिल्लीनं महाराष्ट्राला विकासाचं एक मॉडेल दाखवलं आहे. मुंबई एवढी वर्षं शिवसेनेची सत्ता आहे, पण केजरीवालांनी आरोग्य आणि शिक्षण क्षे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोर टिकाव लागला नाही. बलाढ्य पक्षाने आपले रथी-महारथी निवडणुकीत उतरवून, अरविंद केजरीवाल यांची थेट दहशतवाद्यांशी तुलना करून, स्थानिक प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी विनाकारण आंतरराष्ट्रीय विषय आणून मतदारांचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण ते केजरीवाल यांना पराभूत करू शकले नाहीत,\" असं उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.\n\nयावरून हे स्पष्ट आहे की भाजप विरुद्ध शिवसेना हा संघर्ष अधिक तीव्र होईल. त्याचवेळेस बदललेल्या राजकीय भूमिकेवरून, विशेषत: आक्रमक हिंदुत्वापासून दूर झाल्यामुळे, राज्यात सतत टारगेट झालेल्या शिवसेनेसाठी दिल्लीचे निकाल आधारही ठरू शकतील. \n\n\"विकासाचं मॉडेल दाखवलं तर लोक धर्माच्या मुद्द्यांपासून लांब जातात हे दिल्लीनं दाखवलं आहे. पण भाजपची रणनीती पाहता ते हा मुद्दा सोडतील असं मला वाटत नाही,\" असं विजय चोरमारे म्हणतात.\n\n'आप' महाराष्ट्रात पुनरुज्जिवित होईल का? \n\nअरविंद केजरीवालांनी तिसऱ्यांदा दिल्लीचे मुख्यमंत्री होणं, बहुमत मिळवणं याचे देशाच्या राजकारणात पडसाद पडतील. पण दिल्लीबाहेर, विशेषत: महाराष्ट्रात, 'आप'ला बळ मिळेल का याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.\n\nवास्तविक 'आप'च्या स्थापनेपासून या पक्षाचा विशेषत: शहरी भागात चांगला प्रतिसाद होता. अण्णा हजारेंच्या, केजरीवालांच्या आंदोलनातही महाराष्ट्रातून अनेक जण होते. \n\nचळवळीतले अनेक प्रसिद्ध चेहरेही 'आप'मध्ये सहभागी झाले होते. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकाही 'आप'नं लढवल्या. पण त्यांची संघटनात्मक ताकद राज्यात कमी होत गेली. \n\nइतर पक्षांमध्ये असतात तशा नाराजांच्या समस्या महाराष्ट्र 'आप'मध्येही तयार झाल्या. त्यामुळे त्यांचं राजकीय महत्त्वही कमी झालं. अनेक मोठे चेहेरे पक्ष सोडून निघून गेले. केजरीवालांनीही महाराष्ट्राकडे लक्ष दिलं नाही. पण दिल्लीच्या या सलग यशानंतर महाराष्ट्रात या पक्षाला फायदा होईल का? \n\n\"आम्हाला असं वाटतं की या निकालांचा चांगला परिणाम महाराष्ट्रात होईल आणि तो शहरी भागांत होणाऱ्या निवडणुकांच्या निकालांमध्ये लगेचच दिसेल. अरविंद केजरीवालांनी जे 'दिल्ली मॉडेल' तयार केलं आहे त्याबद्दल इथल्या लोकांमध्येही कुतुहल आहे आणि प्रखर राष्ट्रवादाच्या मॉडेलला तो पर्याय आहे.\n\n\"केजरीवालांकडे दिल्लीची जबाबदारी मोठी असल्याने आणि त्यांनी तिथल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण करायची असल्यानं ते त्यात व्यग्र आहेत. पण ते इथेही लक्ष घालतील आणि जे गेलेले..."} {"inputs":"...ना घरी पाठवलं. \n\nशनिवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास कोविडालयातून फोन आला. आशा मून यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली. ही माहिती कळताच सर्व नातेवाईक कोविडायलयात पोहचले. तेथील कर्मचाऱ्यांनी आशा मून यांच्या नावाचे मृत्यूचे प्रमाणपत्र दिले. प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये असलेला मृतदेह घेऊन जाण्यास नातेवाईकांना सांगण्यात आले. \n\nनातेवाईकांनी मृतदेहाचा चेहरा दाखवण्याची अट घातली. बॅगमध्ये असलेला मृतदेह आपला नसल्याचे दिसताच नातेवाईकांनी मून यांना जिथे ठेवले होते तिथे धाव घेतली. पण आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पदाधिकाऱ्यांनी हॉस्पिटलमध्ये बोलावले. त्यांनी आशा मून यांना आमच्या हॉस्पिटलमधून हलवले. आम्ही मून यांच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या उपचाराचा एक रुपयाही घेतला नाही,\" असंही मोहन गायकवाड यांनी पुढे सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\nबीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ना ताब्यात घेतलं. टीव्ही 9 मराठीने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nइम्तियाज जलील यांना औरंगाबाद पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. एमआयएमच्या अनेक कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात घोषणाबाजी केली. \n\n4. महाआघाडी सरकार पडेल ही भाबडी आशा- खडसे\n\nभाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षाला घरचा आहेर दिला आहे. महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी वाढदिवसाच्या संध्येला स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. महाआघाडी स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोनाचं कारण देत प्रश्नोत्तराचा तासच रद्द करण्यात आल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. संसदेला नोटीस बोर्डापुरती आणि बहुमताला रबर स्टॅंपसारखी वापरण्याची नीती आहे असं काँग्रेस नेते शशी थरूर यांनी म्हटलं आहे. कोरोनाआडून मोदी सरकार लोकशाहीचा खून करत आहे अशी जळजळीत टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ना राजकारणात टिकून राहायला आर्थिक पाठबळ मिळत राहतं,\" असं बागची सांगतात. \n\nसहकारी संस्था, कारखाने, शाळा आणि कॉलेजांच्या माध्यमातून मतदारांशी थेट संबंध ठेवता येतो तसेच या संस्थांमधील कर्मचाऱ्यांचा वापर प्रचारासाठीसुद्धा होतो. \n\n\"वैयक्तिक पातळीवर संबंध जोडल्यानं मतदारांची पक्षापेक्षा संबंधित मराठा नेत्यासोबत अधिक राजकीय निष्ठा राहते. सुजय विखे पाटील, मोहिते पाटील, रणजितसिंह निंबाळकर यांच्या उदाहरणातून हे स्पष्ट होतं,\" असं प्रा नितीन बिर्मल सांगतात. \n\nमराठा समाजाचं संख्याबळ \n\nसध्याच्या विधानसभेत 28... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्माण झालेला ब्राह्मण नेतृत्वाचा अडथळा दूर करत मराठा नेतेमंडळींनी तिथं राजकीय वर्चस्व प्रस्थापित केलं. \n\nमराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून 'बाबा साहेब आंबेडकर विद्यापीठ' असं करा या दलित संघटनेच्या मागणीविरोधात मराठा संघटनांनी चळवळ उभारली होती.\n\nदुसरी, 1990 दशकातली मराठवाड्यातली नामांतराची चळवळ. मराठवाडा विद्यापीठाचं नाव बदलून 'बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ' असं करा या दलित संघटनेच्या मागणीविरोधात ही चळवळ उभारली होती. या चळवळीतून मराठा समाजाने आक्रमक राजकीय प्रदर्शन दाखवलं. तसंच शिवसेनेला मराठा नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाय रोवता आले. त्यावेळी दलितविरोधी हिंसा घडवून आणल्यानं मराठवाड्यातला मराठा वर्ग शिवसेनेकडं वळाला. \n\nनव्वदीच्या दशकात 'जय शिवाजी, जय भवानी,' आणि 'आणि शिवाजी महाराज की जय' घोषणेनं सेनेच्या प्रचारसभा दणाणून जायच्या. शिवाजी महाराज यांचं नावं आणि मराठा नेतृत्व अशी सांगड घालत सेना ग्रामीण मराठवाड्यापर्यंत पोहोचली आणि पहिल्यांचा या पक्षानं राज्यभर पसरला.\" \n\nअसं सगळं असलं तरी मराठा समाज आता अस्वस्थ आहे, असं वाघमारे सांगतात. \"गेल्या काही वर्षांत वर्चस्व कमी व्हायला लागल्यानंतर मराठा समाजात अस्वस्थता दिसतं आहे. त्यामुळे मराठा मूक मोर्चा, अॅट्रोसिटीविरोधात आंदोलन आणि मराठा आरक्षण यातून त्यांचा रोष व्यक्त करू लागले. या सगळ्या जातीय आव्हानातून मराठा सध्या त्यांचं वर्चस्व परत स्थापन करू पाहत आहेत. ठराविक व्हॉट्सअप ग्रुपमधले मेसेज वाचले तरी आपल्याला समाजातल्या वातावरणाची झलक मिळेल.\" \n\nगेल्या दोन निवडणुकांत मराठा समाज कुणाच्या बाजूने?\n\nआता आपण इतिहासातून वर्तमान काळात येऊ आणि गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये काय घडलं ते पाहू. \n\n2014 आणि 2019च्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाने कोणत्या पक्षाला कसं मतदान केलं आणि त्याचा एकूण निकालावर काय परिणाम झाला याचा आपण तुलनात्मक अभ्यास करू. \n\nविधानसभा निवडणूक 2014 -महाराष्ट्रातकुणी कुणाला मतदान केलं? (टक्क्यांमध्ये)\n\nSource: Lokniti-CSDS Post Poll Survey| *2014च्या विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाला झालेलं एकूण मतदान\n\nलोकसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्रात कुणी कुणाला मतदान केलं?(टक्क्यांमध्ये)\n\nSource: Lokniti-CSDS Post Poll Survey| *यापैकी बरंचसं मतदान हे वंचित बहुजन आघाडीला करण्यात आलं आहे.\n\n2019च्या लोकसभा निवडणुकीत सेना-भाजप युतीने राज्यात झालेल्या एकूण मतदानापैकी..."} {"inputs":"...ना लक्ष्य केलं. थोडक्यात शरीफ हे 'गद्दार' आहेत असं ते म्हणाले होते. नवाझ शरीफ यांचे गुंतलेले हितसंबंध आणि लष्कराचा नव्या व्यापारी करारामधला हस्तक्षेप यांचा त्यांना विसर पडला. निवडणुकीच्या प्रचारातच काय त्यांनी आपल्या पहिल्या भाषणात देखील त्याचा उल्लेख केला नाही. \n\nइम्रान खान यांच्या सरकारमधल्या एका मोठ्या नेत्याने म्हटलं होतं की काश्मीरचा मुद्दा सोडवला जाईपर्यंत कोणताच व्यवहार होणार नाही. याचा देखील त्यांना लगेच विसर पडला. \n\nपाकिस्तानी लष्कर इम्रान खानला पाठिंबा देत असल्याची चर्चा आहे.\n\nभारतानं... उर्वरित लेख लिहा:","targets":"चालणं इम्रान खान यांना परवडणारं नाही. \n\nत्यांना काही वाटलं तरी एक गोष्ट निश्चित आहे. ती म्हणजे त्यांच्या हातात फारसं काही नाही. खरी शक्ती लष्कराच्याच हातात आहे. पाकिस्तानी लष्कराला भारताबद्दल वाटणारा द्वेष आणि तिरस्कार इम्रान खान यांच्यासारखा नेता आल्यामुळे जाणार नाही. \n\nभारत-पाक संबंध सुधारण्याबद्दल बोलणं तर सोडा पण असलेले संबंध बिघडण्याची शक्यता जास्त आहे. भारत आणि पाकिस्तान संबंध ताणले जाण्याची शक्यताच अधिक आहे. इम्रान खान यांचं सातत्यानं भारताविरोधात बोलणं यामुळे वातावरण बिघडू शकतं. नवाझ शरीफ यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत भारताविरोधात काही बोलणं टाळलं पण त्यांच्या साथीदारांनी मात्र भारताविरोधात बोलणं सुरूच ठेवलं. पण इम्रान खान हे स्वतःच भारताविरोधात बरं-वाईट बोलू शकतात. \n\nभारत पाक संबंधांमध्ये सध्या तरी सुधारणा होण्याची शक्यता कमी दिसत आहे. पाकिस्तानमध्ये अनेक गोष्टी एकाच वेळी घडत आहेत, तर पुढच्या वर्षी भारतात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे निवडणुका होईपर्यंत भारत-पाकिस्तान संबंधात सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. \n\nदरम्यानच्या काळात पाकिस्तान चाणाक्षपणा दाखवून आपणही काही केलं असं आपल्या पाश्चिमात्य मित्र राष्ट्रांना दाखवू शकतो. म्हणजे सीमेवरील लष्कर काही मागे घेणं, परस्पर सहमतीनं सैनिकांची संख्या कमी करणं या गोष्टी पाकिस्तान करू शकतो. \n\nभारताने या गोष्टींचं फारसं स्वागत केलेलं दिसत नाही. या व्यतिरिक्त पाकिस्तानकडून भारताने फार काही अपेक्षा ठेऊ नये. भारताला कठोर शब्दांशिवाय काही मिळणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये दुरावा वाढेल ही देखील वस्तुस्थिती आहे. \n\n(सुशांत सरीन हे ऑब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशनमध्ये संशोधन करतात. त्यांनी मांडलेली मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ना वाटतं. त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलेले नाहीत. \n\nकाश्मीरमध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या नेत्यांमध्ये ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती, सज्जाद लोण, शाह फैझल आणि अनेक नेत्यांचा समावेश आहे. \n\nते लोकांची माथी भडकावू शकतात. त्यामुळे परिस्थिती चिघळू शकते. निरपराध माणसांचा जीव जाऊ शकतो. म्हणूनच या नेत्यांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ताब्यात घेण्यात आलं आहे असं भाजपच्या रविंदर रैना यांनी सांगितलं. \n\nजम्मूस्थित राजकीय नेत्यांना पोलिसांनी नुकतंच सोडून दिलं. \n\nनेते नजरकैदेतून कधी स... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहेत. 64 टक्के जागा रिक्त आहेत. जर मतदारच नसतील तर मग मतदान कोण करेल? असा सवाल जम्मू काश्मीर पँथर्स पार्टीचे हर्ष देव सिंग यांनी सांगितलं. \n\nनॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या पक्षांचं भवितव्य काय याविषयी काश्मीरमध्ये शंकाकुशंकांना उधाण आलं आहे. \n\nराज्याचं स्वातंत्र्य जपण्याभोवती या पक्षांचं भवितव्य अवलंबून आहे. काश्मीरला असलेला विशेष दर्जा काढून घेण्यात आल्याने या पक्षांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण झाला आहे. \n\nकेंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच एका परिसंवादात अब्दुल्ला कुटुंबीयांना उद्देशून खोचक टोमणा मारला होता. 10 टक्के मतदानाच्या वातावरणातूनच अब्दुल्ला कुटुंबीयांनी वर्चस्ववादी राजकारण चालवलं आहे. गेले तीन दशकं असंच सुरू आहे असं सिंह म्हणाले. \n\nनॅशनल पँथर्स पार्टीच्या हर्ष देव सिंग यांना असं वाटत नाही. \n\nपक्ष कोण चालवणार, पक्षाचा प्रमुख कोण असणार? हा संविधानाने दिलेला हक्क आहे. मत कोणाला देणार याचा निर्णय नागरिक घेतील. ते तुम्ही ठरवायची गरज नाही. जर काही चुकीचं झालं असेल तर दोषींविरुद्ध संविधानानुसार कारवाई होईल. कोण कोणाचा नातेवाईक आहे किंवा पक्षाचा वारसा पुढे नेत आहे हा भाजपच्या अखत्यारीतील विषय नाही. \n\nकाश्मीरमध्ये अनागोंदीसदृश परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे असं सेंट्रल विद्यापीठात राज्यशास्त्र आणि प्रशासन विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत डॉ. नूर अहमद बाबा यांनी सांगितलं. \n\nते पुढे म्हणतात, 'इथल्या लोकांवर सत्ता गाजवण्याचा प्रयत्न आहे. याला नेतृत्व म्हणत नाहीत. हे जुलमी प्रशासन आहे. यामुळे असंतोषाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे'.\n\nकाश्मीरमध्ये नव्या लोकांना वाव देण्याबाबत भाजप नेते बोलत असतात. या निवडणुका नव्या नेतृत्वाला संधी मिळवून देऊ शकतात. \n\nकाश्मीरमध्ये राजकीय पोकळी तयार झाली का? \n\nकाश्मीरमध्ये राजकीय पोकळी नाही. पंच आणि सरपंचांची संख्या हजारात आहे. ब्लॉक डेव्हलपमेंट काऊंसिलचे प्रमुख निवडले जातील. जो जिंकेल तो कॅबिनेट रँक ग्रहण करेल. राजकीय पक्षांनी हालचालींना सुरुवात केली आहे असं भाजपच्या रविंदर रैना यांनी सांगितलं. \n\nपण हे इतकं सोपं असेल? \n\nभाजपच्या नेत्यांचं हे जरी म्हटलं असलं तरी याबाबत सर्वांचं एकमत नाही. \n\n\"नेते चळवळीच्या माध्यमातून तयार होतात. नेता लोकांचे प्रश्न ऐकतो. सामान्य माणसांना त्याचं नेतृत्व आपलंसं वाटतं. मतदार आणि नेत्यामध्ये ऋणानुबंध तयार होतो. हे नातं..."} {"inputs":"...ना सहभागी करून घ्यायची ही एक उत्तम संधी आहे. यातून त्यांना नवीन काही शिकायला मिळेल, चांगल्या सवयी लागतील आणि त्यांचा वेळही जाईल. आणि यासाठी फार वेगळं असं काही करायचीही गरज नाही.\n\n\"स्वयंपाक करताना त्यांना त्या प्रक्रियेत त्यांच्या वयानुसार सहभागी करून घ्या. यासाठी वेगळा पदार्थ करणं गरजेचं नाही. त्यांच्यासोबत रोजच्या जेवणातले किंवा आपले पारंपरिक पदार्थ बनवा. त्यातलं विज्ञान त्यांना सांगा.\n\n\"घरातली लहानसहान कामं करू द्या. सहज सोप्या खेळांमधून तुम्ही त्यांचा अभ्यासही घेऊ शकता. एखादा विषय निवडून त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगण्याची ही चांगली संधी आहे. \n\nपर्यावरणासंबंधीची आपली जबाबदारी, पर्यावरणाचा समतोल ढळू नये म्हणून आपण काय करायला हवं, हे मुलांना शिकवता येईल. \n\nयासोबतच मुलांना सामाजिक जाणीवा करून देण्याची ही योग्य संधी असल्याचं डॉ. दलवाई सांगतात. ते म्हणतात, \"हे साथीचे रोग पसरतात तेव्हा ते गरीब - श्रीमंत, धर्म, जात असा भेदभाव करत नाहीत. ही लागण कोणालाही होऊ शकते. जगभरात आता तेच झालंय. ही परिस्थिती मुलांना सांगा आणि म्हणून माणुसकी या सगळ्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे, हे मुलांना शिकवा.\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\n\"तुमच्या आजूबाजूला वृद्ध व्यक्ती एकट्या राहत असतील, तर त्यांना सामान आणून द्यायला मदत करा. वृद्धांना सध्या सर्वात जास्त धोका कशा प्रकारे आहे आणि आपण त्यांना मदत का करायला हवी हे समजावत यामध्ये मुलांना सहभागी करा. समाजातल्या इतरांचं आपण देणं लागतो, आपण इतरांना मदत करायला हवी, स्वतःसोबत इतरांचीही काळजी घ्यायला हवी हे मुलांना कळू द्या.\" \n\nमुलांचं मानसिक आरोग्य\n\nआजूबाजूला सतत सुरू असणाऱ्या कोरोना व्हायरसच्या चर्चा आणि घरात बसण्यामुळे मुलांच्या मनात विविध शंका येऊ शकतात. \n\nयाविषयी मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलच्या माजी डीन आणि मानसोपचार तज्ज्ञ डॉ. शुभांगी पारकर सांगतात, \"मुलं लहान असली तरी त्यांच्या कानावर शब्द पडत असतात, ती विचार करत असतात. म्हणून त्यांच्याशी त्यांना कळेल अशा सोप्या भाषेत बोलणं गरजेचं आहे. त्यांना कळेल अशा पद्धतीने त्यांना चांगल्या सवयी आणि तसं करण्याची गरज समजवावी. आलेली परिस्थिती फेटाळून लावू नये. अशी परिस्थिती आलेली आहे, आपण सगळ्यांनी मिळून तिला तोंड द्यायचंय आणि त्यासाठीचे पर्याय आपल्याकडे आहेत याची जाणीव आणि खात्री मुलांना करून द्यावी.\n\n\"मुलांना स्वतःहून कसली भीती वाटत नाही. पण घरातल्या मोठ्यांना काळजीत पाहून ती घाबरतात. तुम्ही घाबरला नाहीत तर मुलंही घाबरणार नाहीत. तुमच्या कृतीतून ते मुलांना कळू द्या,\" त्या सांगतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नाकडे जमा होईल. त्यानंतर मग मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ओला दुष्काळ जाहीर करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल.\" \n\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला विलंब करत असल्याचा आरोप केला आहे. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"महाराष्ट्रातल्या 17 ते 18 जिल्ह्यांत परतीच्या पावसामुळे नुकसान झालं आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन, मूग, उदीड, कापूस ही पीकं उद्धवस्त झाली आहे. त्यामुळे सरकारनं तातडीनं ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यावर प... उर्वरित लेख लिहा:","targets":"भुसे यांनी विचारला.\n\nयावर भुसे म्हणाले, \"पावसामुळे झालेल्या नुकसानीची अंतिम आकडेवारी शासनाकडे आल्यानंतर किती क्षेत्राचं आणि कोणत्या पिकांचं नुकसान झालं आहे, ते पाहिलं जाईल. यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा केली जाईल आणि मग किती मदत द्यायची हे ठरवलं जाईल. पण, शेतकरी बांधवांना मदत मिळालीच पाहिजे, असं सरकारचं धोरण आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नाचा समावेश होतो. पण मग नवऱ्याच्या असल्या बोलण्याची पाठराखण करण्याचं काय कारण? आणि तेही जेव्हा नवरा चुकलाय हे ठाऊक असताना?\n\nट्विंकल अक्षयला पाठिंबा देऊन थांबली नाही तर अक्षयच्या उद्गारातला विनोद समजावूनही सांगितला. (https:\/\/twitter.com\/mrsfunnybones\/status\/924503377454813185) मग स्वत:चे काही किस्सेही उलगडून सांगितले. \n\nत्या ट्वीटमध्ये दोन विनोद होते. अक्षयची आवडती गाडी कोणती? बैलगाडी. अक्षय कुमार मशिदीत का जातो? 'दुआ' ऐकण्यासाठी. \n\nट्विंकलनं ट्वीटमध्ये म्हटलं होतं- हे विनोद पोस्ट करण्यावाचून मला... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रमाण हाताबाहेर जाऊन त्याच्या विचारदुर्गंधाचा दर्प तीव्र होईल. आणि मग त्यानंतर गप्प बसून काम करणं अत्यंत अवघड होईल. \n\nमी हे लिहिणार नाही. तुम्ही ते वाचणार नाही. तसं होऊ नये याची जबाबदारी आपल्यावर आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नाच्या बाबतीत जे घडलं त्यासाठी त्यांनी श्रीदेवीला जबाबदार ठरवलं. एवढंच नव्हे तर एका पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत त्यांनी श्रीदेवीच्या पोटात बुक्काही मारला होता. या सगळ्या काळात श्रीदेवी खूश नव्हती. आयुष्यातील चढउतारांनी तिच्या मनावर खोल जखमा केल्या होत्या. त्याचे व्रण आयुष्यभर पुरले. तिला आयुष्यात कधीच शांतता लाभली नाही.\" \n\nएका पुरस्कारसोहळ्यादरम्यान श्रीदेवी\n\n लहान मुलीसारखी होती श्रीदेवी\n\n\"श्रीदेवीला आयुष्यात अनेक खडतर प्रसंगांना सामोरं जावं लागलं. बालकलाकार म्हणून कारकीर्दीला सुरुवात करणाऱ्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त भासायची. अॅक्शन आणि कट या दोन विश्वांच्या तुलनेत तिच्या व्यक्तिमत्त्वातली शांतता प्रकर्षाने जाणवायची. कारण या काळातच वास्तविक जीवनातल्या कटू सत्यांपासून दूर जात काल्पनिक दुनियेत वावरण्याची संधी तिला मिळायची.\" \n\n\"आता ती शांततेत जीवन व्यतीत करू शकते, हे जाणवल्यानंतर मला बरं वाटतं आहे. ज्या गोष्टींनी तिला आयुष्यभर इतका त्रास दिला त्या सगळ्यांपासून तिची सुटका झाली आहे. स्वर्गात एक मुक्त पक्ष्याप्रमाणे विहरताना मी तुला पाहू शकतो,\" अशा शब्दांत वर्मा यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. \n\nश्रीदेवी यांच्या अंत्ययात्रेदरम्यानचा क्षण.\n\n\"माझा पुर्नजन्मावर विश्वास नाही. मात्र आम्हा चाहत्यांना पुढच्या जन्मातही तुला पाहायचं आहे. पुढच्या जन्मात तरी आम्हाला तुझ्या लायक ठरायचं आहे. श्रीदेवी, आम्हाला एक संधी दे. कारण आम्ही मनापासून तुझ्यावर प्रेम करतो.\" \n\n\"मी असंच लिहीत राहू शकतो. पण अश्रू आता पापण्यांचा बांध सोडून वाहू लागले आहेत,\" असा वर्मा यांनी या पत्राचा समारोप केला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नात घट होईल, शेतजमिनी तयार करण्यासाठी होणारी जंगलतोड थांबेल, असं आपल्या सर्वांना वाटू शकतं. \n\nपण हा मुद्दा या गोष्टीपर्यंत मर्यादित नाही. \n\nअसं घडल्यास तरुणांपेक्षा वयोवृद्ध व्यक्तींची जास्त संख्या अशी समाजाची रचना होईल. समाजाच्या या उलट्या रचनेचे नकारात्मक परिणामच जास्त असू शकतात, असं प्रा. मरे यांना वाटतं. \n\nअभ्यासानुसार, \n\nप्राध्यापक मरे सांगतात, \" यामुळे आमूलाग्र सामाजिक बदल होईल. मला आता आठ वर्षांची मुलगी आहे. भविष्यातलं जग कसं असेल, याचा विचार करून मला काळजी वाटते.\" \n\nवयस्कर लोक जास्त असले... उर्वरित लेख लिहा:","targets":"0 पर्यंत 300 कोटींपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. \n\nअभ्यासानुसार, त्यावेळी नायजेरिया जगभरात लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा मोठा देश असेल, असा अंदाज आहे. नायजेरियातील लोकसंख्या 2100 साली 79 कोटी 1 लाख इतकी असू शकते. \n\nप्रा. मरे सांगतात, अंदाजानुसार परिस्थिती राहिल्यास बऱ्याच देशांमध्ये आफ्रिकन वंशाचे लोक राहतील. यांची संख्या मोठी असेल तर वर्णद्वेषाबाबत जागतिक आव्हान आणखी मोठं होऊ शकतं.\"\n\nजन्मदराची मर्यादा 2.1 का?\n\nजन्मदराचं प्रमाण 2.0 इतकं असावं, म्हणजेच एका दाम्पत्याला प्रत्येकी दोन अपत्यं असतील तर लोकसंख्येचं प्रमाण ठराविक मर्यादेत राहील, असं आपल्याला वाटू शकतं. \n\nपण योग्य देखभाल करूनसुद्धा अनेक बालकं काही कारणामुळे जगू शकत नाहीत. शिवाय, पुरुष बालकं जन्माला येण्याचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे विकसित देशांमध्ये जन्मदराचं संतुलित प्रमाण 2.1 इतकं ठेवण्यात आलं आहे. \n\nबालमृत्यूंचं प्रमाण जास्त असलेल्या देशांमध्ये जास्त जन्मदर असण्याची गरज आहे. \n\nतज्ज्ञांचं म्हणणं काय?\n\nयुनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडनचे प्रा. इब्राहिम अबुबकर यांच्या मते,\"हे अंदाज काही प्रमाणात जरी खरे ठरले, तर जगभरातील देशांसाठी स्थलांतर गरजेचं ठरेल. \n\nया समस्येतून मार्ग काढण्यासाठी जागतिक राजकारणाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे, असं अबु बकर यांना वाटतं. \n\nमानवाच्या अस्तित्वासाठी कामासाठी योग्य अशी लोकसंख्या जगभरात असणं महत्त्वाचं आहे, असं ते सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नातज्ज्ञ अशोक चौसाळकर सांगतात, \n\n\"संसदीय लोकशाहीत आणि अध्यक्षीय लोकशाहीत सुद्धा साधारणपणे वरिष्ठ आणि कनिष्ठ अशी दोन सभागृहं असतात. कनिष्ठ सभागृहातील सदस्य लोकांनी निवडून दिलेले असतात तर वरिष्ठ सभागृहात नामांकित केलेले सदस्य असतात. \n\nअशा पद्धतीने कायदेमंडळाच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिनिधित्व केलेलं असतं. त्याला द्विगृहवाद असं म्हणतात. इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड हे वरिष्ठ सभागृह आहे आणि अमेरिकेत सिनेट वरिष्ठ सभागृह आहे. कनिष्ठ सभागृह (विधानसभा) कायदे संमत करण्याचं काम करतं.\n\nअनेक... उर्वरित लेख लिहा:","targets":"दारकी मिळवून देण्यासाठी ही सोय करण्यात आली होती,\" असं गोपीशेट्टी सांगतात. \n\n\"आता दहा वर्षांनी असाच राजकीय फायदा घेण्यासाठी त्यांच्या मुलाने विधान परिषद बरखास्त केली आहे. तसा ठराव विधानसभेत संमत झाला आहे. विधान परिषद बरखास्त करावी की नाही यासाठी एक सिलेक्ट कमिटी स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचा अहवाल येण्याआधीच विधानसभेत हा ठराव संमत झाल्याचं ते पुढे म्हणाले. त्यामुळे आता त्यावर कोण कायदेशीर पावलं उचलतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल\" असं गोपीशेट्टी म्हणाले. \n\nतामिळनाडूतही आधी विधान परिषद अस्तित्वात होती. 1986 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांनी विधान परिषद बरखास्त केली होती. तेव्हापासून 2011 पर्यंत अनेकदा विधान परिषद स्थापन करण्याचा प्रयत्न झाला. हे प्रयत्न करण्यात द्रमुक कायम आघाडीवर होतं. मात्र ते प्रयत्न अद्याप यशस्वी झालेले नाहीत. \n\nमहाराष्ट्र विधान परिषद\n\nमहाराष्ट्र राज्याच्या स्थापनेपासूनच राज्याने द्विसभागृह पद्धत अंगिकारली आहे. महाराष्ट्रातील विधानसभेत 78 सदस्य असून महाराष्ट्राची विधान परिषद कधीही बरखास्त झालेली नाही. सध्या विधान परिषदेत भारतीय जनता पक्षाचे 22, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 15, काँग्रेसचे 13, शिवसेनेचे 12 सभासद आहेत. 6 सदस्य स्वतंत्र आहेत, तर राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष आणि रिपब्लिक पक्षाचा एक सदस्य आहे. \n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाही. त्यामुळे त्यांना आता पुढच्या काही महिन्यात दोन सभागृहांपैकी एका सभागृहातून निवडून यावंच लागेल. त्यावेळी ते कोणतं सभागृह निवडतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नालमध्ये नादीरशाह आणि मुहम्मद शाह (मुघल) यांच्यात लढली झाली. \n\nनादीरशाहने मुहम्मद शाहला बंदी बनवलं. त्यानंतर त्याने दिल्ली लुटली. 70 कोटींची लुट नादीरशाहने पर्शियाला नेली. सोबत कोहिनूर हिरा देखील नेला. सिंधू नदीच्या पलीकडचा प्रदेशही आपल्याकडे राहील असा करार करून घेऊन त्याने मुहम्मद शाहला सोडून दिले. \n\nनादिर शाह आणि मोहम्मद शाह रंगीला\n\nया प्रसंगानंतर दिल्ली अत्यंत दुर्बळ आहे याची जाणीव मराठा सरदार आणि विदेशी व्यापारी कंपन्यांना झाली आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या. 1748 ला मुहम्मद शाहचे निध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू झाला. त्यानंतर नारायण हे पेशवे झाले. 1773 ला त्यांची हत्या झाली आणि त्यांचा न जन्मलेला मुलगा सवाई माधवराव पेशवा झाला. 1795 पर्यंत तो पेशवा होता मग अपघातात त्याचा मृत्यू झाला. \n\nमहादजी शिंदेंची वेगळी रणनीती \n\nउत्तर भारतात असलेल्या मराठा सरदारांपैकी सर्वांत शक्तिशाली होते ते म्हणजे महादजी शिंदे. 1788 रोहिला सरदार गुलाम कादिर याने मुघल बादशाह शाह आलमवर स्वारी केली आणि बंदी बनवले. महादजी शिंदे शाह आलम यांच्या संरक्षणासाठी ते धावून गेले होते. \n\nशाह आलम यांच्यावर चाल करून गेलेला गुलाम कादिर याचा शिंदेंनी पराभव केला होता. त्याला मृत्युदंड देऊन बादशाहच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. \n\nत्याचाच परिणाम म्हणून त्यांनी पेशव्यांसाठी नायब-ए-मुनायब ही पदवी मिळवली. महादजी शिंदे हे शक्तिशाली सेनापती होते पण त्यांची बरीचशी ऊर्जा नाना फडणीस यांच्यातील मतभेदांमध्येच खर्च व्हायची. तसेच इंदोरच्या होळकर घराण्याशीही त्यांचे पटत नव्हते. नाना फडणीस आणि शिंदे यांच्यानंतर मराठा साम्राज्याला उतरती कळा लागली. \n\n1795 ला सवाई माधवरावांच्या निधनानंतर दुसरा बाजीराव गादीवर आला. मग साम्राज्य वाढवणे तर दूर परंतु इंग्रजांपासून आहे ते राज्य वाचवण्याचीच धडपड सुरू झाली. 1818 मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये भीमा कोरेगाव येथे लढाई झाले. त्या लढाईत मराठ्यांचा दारुण पराभव झाला. \n\nया लढाईनंतर दिल्लीवर जरीपटका भगवा फडकवण्याचे स्वप्न तर धुळीस मिळालेच पण शनिवारवाड्यावर जो मराठ्यांचा झेंडा 100 वर्षांहून अधिक काळ फडकत होता त्या जागी ब्रिटिशांचा युनियन जॅक आला. \n\nमराठ्यांनी दिल्लीवर सत्ता का काबिज केली नाही? \n\nइतिहास संशोधक इंद्रजीत सावंत या प्रश्नाचे उत्तर असे देतात की \"छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी ताराबाई यांच्यानंतर दिल्लीला न जुमानणारे राजेच झाले नाहीत. दिल्लीच्या गादीबद्दल असलेल्या आदरातून थेट दिल्लीवर राज्य करावं ही इच्छाच त्यांच्यात निर्माण झाली नसल्याचं दिसतं. \n\n\"आधी सदाशिवराव भाऊ पेशवे आणि महादजी शिंदे इतके शक्तिशाली होते की ते सहज मराठ्यांचं सार्वभौमत्व जाहीर करू शकले असते पण दिल्लीच्या तख्ताबद्दल असलेल्या आदरामुळे ते करू शकले नसावे,\" असं मत इंद्रजीत सावंत मांडतात. \n\n'मराठ्यांची तलवार तळपली, पण ध्वज तेजाने फडफडला नाही'\n\nमराठ्यांचे दिल्लीतील वर्चस्व कसे वाढत गेले याचं विश्लेषण करताना दिल्ली विश्वविद्यालयातील..."} {"inputs":"...नावणी सुरू करून लवकरात लवकर स्थगिती काढण्याची विनंती करायला हवी.\"\n\n\"राज्य सरकारने मोठे वकील नेमले पण प्रश्न वकीलांचा नसून सरकारकडून काय माहिती देण्यात येते ते महत्त्वाचे असतं. मी मुख्यमंत्री होतो तेव्हा दर पाच मिनिटाला व्हीडिओवर असायचो. त्यामुळे त्या क्षणी काय निर्णय घेण्यात येतात ते महत्त्वाचे असते,\" असं सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.\n\nसर्वोच्च न्यायालयाची स्थगिती\n\nमराठा आरक्षणाला आज सर्वोच्च न्यायालयानं तुर्तास स्थिगिती दिली आहे. \n\nवर्ष 2020-21 मध्ये होणारी सरकारी नोकर भरती किंवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"अंतरिम स्थगिती आहे. अजून त्याची कॉपी माझ्या हातात आलेली नाही, घटनापिठ याबाबत अंतिम निर्णय देईल,\" असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nस्थागिती उठवण्यासाठी आम्ही सोमवारी सुप्रीम कोर्टात जाऊ, आम्हाला आरक्षण सुप्रीम कोर्टात टीकवायचं आहे, असं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. \n\nसध्या जी अडमिशन झाली ती बाधित होणार नाहीत असंही त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्र्यांनी याबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक बोलावल्याची माहिती चव्हाण यांनी दिली आहे. \n\n\"हायकोर्टात जी वकिलांची टीम होती तिच टीम आम्ही ठेवली होती, आता त्यावर राजकारण सुरू आहे. हा संपूर्ण सकल मराठा समाजाचा प्रश्न आहे. पण त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. जर भाजप एवढं बोलत असेल तर त्यांनी या केसमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं,\" असा टोला सुद्धा चव्हाण यांनी लगावला आहे. \n\n\"या प्रकरणी सर्व मोठे वकील नेमले आहेत कोणी ही नातेवाईक नाही. नारायण राणे यांना हा विषय किती समजला हे माहीत नाही,\" अशी प्रतिक्रिया नारायण राणे यांच्या टीकेवर अशोक चव्हाण यांनी दिली आहे. \n\nआज मराठा समाजावर अन्याय झाला - संभाजीराजे \n\nसुप्रीम कोर्टानं आरक्षणाला स्थिगिती दिल्यानंतर मराठा समाजावर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. \n\n\"आम्ही राज्यघटनेचा आणि न्याय व्यवस्थेचा आदर करतो. मराठा समाजाने आरक्षण मिळवण्यासाठी प्रचंड मोठा त्याग केला आहे. अनेकांनी स्वतःच्या आयुष्याची होळी केली, हजारो लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. या राष्ट्राच्या एकेक इंच जमिनीचं रक्षण करण्याकरिता, इथल्या संस्कृतीचं रक्षण करण्याकरिता सर्वात जास्त त्याग करणारा हा समाज आहे. त्या राष्ट्रभक्त समाजाला स्वतंत्र भारतात डावललं जात असल्याची भावना निर्माण होत आहे. राज्यघटनेच्या चौकटीत मराठा समाजालाही समतेची वागणूक मिळावी अशी अपेक्षा आहे,\" असं त्यांनी म्हटलंय.\n\n\"मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. तसंच यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल,\" असं त्यांनी पुढे म्हटलंय. \n\nभाजपची सरकारवर टीका \n\nदरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर हा मराठा समाजासाठी काळा दिवस असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिली. \n\nते..."} {"inputs":"...नासमोर फुलं आणि श्रद्धांजलीपर संदेशांचा ढीग साचला होता.\n\nमूळचे भारतीय असणारे इम्रानभाई हे ख्राइस्टचर्चमधलं प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या मित्रपरिवारात ते इम्रानभाई म्हणून ओळखले जायचे. लीनवूड मशिदीत त्यांचा मृत्यू झाला.\n\n\"लोकांकडून मोठ्या प्रमाणावर संदेशांचा आणि सांत्वनपर संदेशांचा ओघ आला आहे. यातले कित्येक लोक माझ्या ओळखीचेही नाहीत. माझा नवरा अत्यंत प्रेमळ होता,\" असं त्याची पत्नी ट्रेसी सांगते.\n\n\"ते इथल्या भारतीय समुदायात प्रसिद्ध होते. त्यांच्यावर लोक प्रेम करायचे, हे मला माहिती होतं. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाली आणि माझ्या डोळ्यांदेखत त्याचे प्राण गेले,\" असं ते सांगतात.\n\n'त्यांनी काय पाप केलं होतं?'\n\nया घटनेत अहमदाबादचे मेहबूब खोखर यांच्यासह बडोद्याचे रमीझ व्होरा आणि असिफ वोरा यांचाही मृत्यू झाला. मेहबूब आणि त्याची पत्नी अख्तर बेगम न्यूझीलंडमध्ये आपला मुलगा इम्रानला भेटायला दोन महिन्यांपूर्वी आले होते. त्यांचा मुलगा गेली अनेक वर्षे न्यूझीलंडमध्ये राहात आहे.\n\n\"तो एक चांगला माणूस होता\", असं मेहबूबच्या शेजारी राहाणारा एक जण सांगतो. \"मेहबूबचा या घटनेत मृत्यू झाला, हे त्याचे कुटुंबीय स्वीकारायला तयार नाहीत,\" असं तो सांगतो. \"न्यूझीलंड हा एक शांत देश मानला जातो. इथं असं काही झालंच कसं?\" असा प्रश्न त्यानं विचारला.\n\nबडोद्यात जन्मलेले रमीझ व्होरा अनेक वर्षांपूर्वी न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते.\n\nअसिफ आणि रमीझ\n\nबीबीसी गुजरातीशी बोलताना त्यांचे मोठे बंधू असिफ व्होरा म्हणतात, \"माझा पुतण्या रमीझला नुकतीच मुलगी झाली, म्हणून असिफ आणि त्याची बायको 14 फेब्रुवारी रोजी तिकडे गेले होते.\n\nरमीझ न्यूझीलंडमध्ये एका कारखान्यात काम करत होता. असिफची पत्नी बडोद्यामध्ये इन्शुरन्स एजंट आहे.\n\n\"आमच्या कुटुंबातील सदस्यांचे प्राण गेले आहेत. सरकारनं दोषींना फाशी दिली तरीही ते परत येणार नाहीत. त्यांनी काय चूक केली होती म्हणून त्यांना मारलं? जगभरात प्रेम आणि शांतता नांदो, अशी आम्ही प्रार्थना करत आहोत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांना निमंत्रण द्यायला हवं होतं असं काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांना वाटतं. \n\nराष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मनोज झा म्हणाले, \"भूमीपूजनाचं त्यांना आश्चर्य वाटतं आहे. भगवान राम केवळ दशरथपुत्र नव्हते. ते सगळ्यांसाठी श्रद्धेय आहेत. त्यामुळे मंदिराची उभारणी केव्हाही होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला आहे त्यामुळे मंदिराचं काम केव्हाही होऊ शकतं. त्यासाठी घाई करण्याची आवश्यकता नाही\".\n\nभारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधानांनी यासंदर्भात जनतेसमोर उदाहरण मांडायला हवं होतं असं झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं केलं तर राजकीय नुकसान होईल आणि परिणामांना सामोरं जावं लागेल म्हणूनच मोठे नेते कोणतंही वक्तव्य देत नाहीयेत असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. \n\nलखनौस्थित ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्रनाथ भट्ट सांगतात, स्वातंत्र्यानंतर अशा स्वरुपाच्या राजकारणामुळे समाजाचं नुकसान झालं आहे. लोक आपापसात वैचारिक, धार्मिक, जातींवर विभागले गेले आहेत. देशातील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसनेही याचा फायदा उचलला आहे आणि प्रादेशिक पक्षांनीही. \n\nसमाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल आणि डाव्या विचारसरणींच्या पक्षाचा उल्लेख करताना ते म्हणाले, अल्पसंख्याक समाजात असुरक्षितता तसंच भीतीचं वातावरण निर्माण करून नेत्यांनी राजकीय फायदा उचलला आहे. या सगळ्यात सगळ्यात जास्त फटका काँग्रेसला पक्ष म्हणून बसला आहे\".\n\nभूमीपूजनानंतर दक्षिण आफ्रिकेच्या धर्तीवर आपल्या देशात अशा स्वरुपाचा आयोग स्थापन करण्यात यावा ज्यामध्ये धर्म आणि जातींना विसरून लोक एकत्र येतील. समाजात दुही माजवणाऱ्यांना मुद्यांना मूठमाती देण्यात यावी. समाजात असलेला संघर्ष थांबवता यावा असं भट्ट यांना वाटतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नाही की माहिती आणि प्रसारण मंत्रालय या बाबतीत सध्या काय विचार करतंय. पण आम्हाला आशा आहे की ते सेन्सॉर बोर्डासारखं काही बनवणार नाहीत. कदाचित ते नग्नतेला बांध घालण्यासाठी काही उपाययोजना करू शकतात. कारण यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म कायम चर्चेत आहेत. लॉकडाऊनमध्ये अशीही चर्चा होती की असे कार्यक्रम घरातले सगळे लोक एकत्र बसून पाहू शकत नाहीत. पण तरी ओटीटीवरच्या कार्यक्रमांना जास्त कात्री लागायला नको.\" \n\nसुदर्शन चॅनेल\n\nसायबर सुरक्षा कायद्यावर आंतरराष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष पवन दुग्गल यांनी बीबीसीशी बोलताना सां... उर्वरित लेख लिहा:","targets":"करायला हवेत कारण टिव्ही आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांचं नियमन करणाऱ्या संस्था आधीपासूनच अस्तित्वात आहेत.\" \n\nकेंद्रीय मंत्रालयाने आपल्या प्रतिज्ञापत्रात 2014 आणि 2018 त आलेल्या निर्णयांचाही उल्लेख केला ज्यात म्हटलं होतं की इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमांमध्ये 'हेट-स्पीच' बाबत स्पष्ट उल्लेख आहे पण डिजीटल माध्यमांमध्ये याची व्याख्या संद्धिग्न आहे. \n\nशपथपत्रात असंही म्हटलं होतं की जर कोर्टाने माध्यमांचं नियंत्रण करण्याचं ठरवलं आणि काही नवे निर्देश जारी केले तर ते फक्त मुख्यधारेतल्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांपुरतेच मर्यादित असायला नकोत. \n\nओटीटी प्लॅटफॉर्मच्या नियमनावरून आतापर्यंत काय काय झालंय? \n\nऑक्टोबर 2018 मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणाऱ्या कंटेंटला नियंत्रणात आणण्यासाठी निर्देश जारी व्हावेत याकरिता दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली. यानंतर कोर्टाने माहिती आणि प्रसारण तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून उत्तर मागितलं. \n\nयानंतर माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या उत्तरात म्हटलं होतं की ऑनलाईन प्लॅटफॉर्मसाठी मंत्रायलाकडून परवाना घेण्याची गरज नाही. तसंच ओटीटी प्लॅटफॉर्म काय प्रसारित करतात याचंही नियमन मंत्रालय करत नाही. \n\nइलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या शपथपत्रात म्हटलं होतं की इंटरनेटवर जे कंटेंट उपलब्ध आहे त्याच्यावर त्यांचं नियंत्रण नाही. इंटरनेटवर मजकूर टाकण्यासाठी कोणतीही संस्था, संघटन किंवा प्रतिष्ठानला परवाना देण्याची कोणतीही तरतूद नाहीये. \n\nसन 2019 मध्ये इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने एका स्वनियमनाच्या कोडची घोषणा केली होती. यावर 9 ओटीटी प्लॅटफॉर्म - नेटफ्लिक्स, झी5, ऑल्ट बालाजी, अर्रे, इरोज नाऊ, हॉटस्टार, वूट, जियो आणि सोनीलिव्ह यांनी सह्या केल्या होत्या. \n\nफेब्रुवारी 2019 ला दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम समवेत इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर निर्देश लागू होईपर्यंत बंदी या प्लॅटफॉर्मवर बंदी घालण्याची याचिका रद्द केली. \n\nयानंतर ऑगस्ट 2019 मध्ये पीआयबीने जारी केलेल्या एक प्रेस रिलीजमध्ये म्हटलं की सुचना आणि प्रसारण मंत्रालयान सिनेमॅटोग्राफ अधिनियमाअंतर्गत ओटीटी प्लॅटफॉर्म कसे नियंत्रित करावेत यासाठी सुचना मागवत आहेत. \n\nऑक्टोबर 2019 मध्ये माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मच्या अधिकाऱ्यांमध्ये एक..."} {"inputs":"...नाही. \n\nपुण्यात राहाणाऱ्या भावना बाथियाचा अनुभव शीतलइतका वाईट नसला तरी तिला व्हॉट्सअॅप वापरण्यावरून बोलणी खावी लागली आहेतच. \n\n\"लग्नाआधी मी आईची अनेकदा बोलणी खाल्लेली आहेत. ती म्हणायची की नुसती व्हॉट्सअॅप वापरत बसशील तर लग्नानंतर कसं होईल तुझं?\"\n\nबायका त्यांची काम सोडून, घरातल्या जबाबदाऱ्या टाळून व्हॉट्सअॅपवर टाईमपास करतात असा एक आक्षेप आहे. पण तो तितकासा खरा नाही. \n\nमुली सहसा त्यांना जेव्हा मोकळा वेळ असेल तेव्हाच फोन पाहातात. बाकी काम सोडून त्या दिवसभर नुसता फोनवर टाईमपास करतील असं नाही वाटत मला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात मोबईलमध्ये हमखास थडकणारा मेसेज म्हणजे, \"बायकांनो, कधी विचार केलाय, देवी अख्ख्या विश्वाचा पसारा सांभाळते आणि तुमच्याकडून एक घर सांभाळलं जात नाही? असं का? निरखून बघा, देवीला नऊ-नऊ हात आहेत, पण एकातरी हातात मोबाईल दिसतोय का?\" मेसेज संपला की पुढे दात विचकणारे इमोजी. \n\nअसे असंख्य मेसेज फिरतात व्हॉट्सअॅपवर. उदाहरणच द्यायचं झालं तर हा दुसरा, बायकांनी गुपचूप स्वयंपाकघरात जावं हे सांगणारा. \n\nमुळची इगतपुरीची असणारी पण आता नाशिकमध्ये शिकणाऱ्या सुनिता साठेला असे मेसेज अजिबात आवडत नाहीत. \"असे मेसेज लोक फॉरवर्ड करतात आणि मग सगळ्यांना वाटतं की मुलींनी व्हॉट्सअॅप वापरुच नये. मुलांना कोणी असे प्रश्न विचारत नाही पण. \n\nदिवसभर जरी ते मोबाईलवर व्हीडिओ पाहात बसले तरी त्यांना सगळं माफ. त्यांना कोणी म्हणत नाही की व्हॉट्सअॅपवर टाईमपास केला तर उद्या लग्न कोण करणार तुझ्याशी.\" \n\nलोकांचं ऐकलं नाही आणि आपल्या मनाचं करायचं ठरवलं की लोक टोमणे मारतात असं तिला वाटतं. \"काही लोकांना वाटतं यांच्या घरचे कसे या मुलींना सोशल मीडिया वापरू देतात? \n\nमग ते आम्हाला कमी दाखवण्यासाठी असे बायकांना टोमणे मारणारे जोक फॉरवर्ड करत बसतात.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नाही. एक विशिष्ट टार्गेट त्यांना पूर्ण करावंच लागतं. त्याच्यापुढे अतिरिक्त काम करण्याची इच्छा असेल तर जास्त पैसे मिळतात. हे व्यक्तिपरत्वे अवलंबून असतं, असं ते सांगतात. \n\nझोमॅटो आणि स्विगीची लोक डबा खातांनाचं दुर्मिळ छायाचित्र\n\nपण लोकांची भूक शमवणारे हे डिलिव्हरी बॉईज कधी जेवतात? काही महिन्यांपूर्वी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय कुणीतरी ऑर्डर केलेलं अन्न खातानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा हा प्रश्न मोठा झाला होता.\n\nतुम्ही कधी जेवता, या आमच्या प्रश्नावर तर सगळे बॉईज हसले. दुपारी 12 ते 3 या वेळेत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याला वेगळा रंग दिला गेला,\" असं त्याने बीबीसी हिंदीच्या शुरैह नियाझी यांना सांगितलं.\n\nपुढे सांगताना ते म्हणाले की \"श्रावण महिन्यात आम्ही उपवास करतो आणि रात्री शाकाहारी हॉटेलमधून जेवणाची ऑर्डर करतो. पण जेव्हा मी पाहिलं की जेवणाची डिलिव्हरी कुणी बिगरहिंदू करणार आहे, तेव्हा मी ते बदलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते झाले नाही तेव्हा मी डिलिव्हरी रद्द केली. मी केवळ बिझनेस प्रॅक्टिसबद्दल प्रश्न उपस्थित केला होता. हा माझ्या धार्मिक श्रद्धेचा विषय आहे.\"\n\nझोमॅटोवर ऑर्डर देणारी ही व्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असून, तिला ट्विटरवर केंद्रीय मंत्री पियूष गोयल फॉलो करतात, असं @NaMo_SARKAAR या अकाऊंटवर नमूद होतं. आता मात्र हे ट्विटर अकाऊंट दिसणं बंद झालं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\nBBC Indian Sportswoman of the Year\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नाही. परंतु परप्रांतीयासंदर्भात टोकाची भूमिका आम्ही मान्य करू शकत नाहीत'. \n\nमनसेमुळे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून...\n\nशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापन केल्याने शिवसेनेला मानणारा थोडा वर्ग नाराज झाला आहे. आता या नाराज लोकांची मतं शिवसेनेला पर्याय म्हणून मनसेला मिळू शकतात. मनसेमुळे मतांचं विभाजन होऊ नये म्हणून त्यांना बरोबर घेऊन जाण्याचा भाजपचा विचार दिसतो आहे असं लोकसत्ताचे राजकीय संपाक संतोष प्रधान यांनी सांगितलं. \n\nराज ठाकरे\n\n'मुंबई महापालिका तसंच अन्य निवडणुकांमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":", विविध राज्यं आता जी पावलं उचलत आहेत ते आम्ही सुरुवातीपासून म्हणत आहोत. मुंबई ठाण्यातल्या कारखान्यात बीड, उस्मानाबाद, हिंगोली, यवतमाळ इथली माणसं असावीत', असं ते म्हणाले. \n\n'राजकीय समीकरणं कशी होतील आताच सांगणं कठीण आहे. नवीन सरकार येऊन सहा महिने होत आहेत. हनिमून पीरियड संपेल. कोरोनाचं संकट मोठं आहे. नवी मुंबई किंवा औरंगाबाद इथल्या निवडणुकांचा विचार केला तरी सहा महिने किंवा वर्षभराचा अवधी आहे', असं त्यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\nबीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नाहीत. आणि आमचा शत्रू डिव्हाइड होतोय तर राजकारणात असं करायचं नाही का?\n\nपण होत असलेलं इनकमिंग चांगलं आहे का?\n\nआपण कुठल्या चष्म्यातून बघतो ते महतत्त्वाचं आहे. आम्ही सफेद चष्मा घातलाय त्यामुळे आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. हजारो लोकांमध्ये काही लोकं आल्याने आमच्या गुणवत्तेत फरक पडणार नाहीये. \n\nईडी आणि सीबीआयचा धाक दाखवून नेते वळवले जातायंत का?\n\nईडी आणि सीबीआय काँग्रेसच्या काळातही होती. आरोप होतात, चौकशा होतात. कोर्ट फटकारतंही. चिदम्बरम यांच्या केसमध्ये तेच झालं. इतकं सोप नाहीये ते की कुणाला असं गुं... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nअजिबात करत नाहीये. मी अनेक वर्षं राजकीय आंदोलनं करतोय. कुठली यात्री असते तेव्हा लोकशाही असल्यानं लोकं पुढे येतात. लोकशाहीत काळे झेंडे दाखवता येतात. पत्र देता येतात. पण मोठ्या प्रमाणावर जनसागर एकत्र येतो तेव्हा गडबड होऊ शकते. काँग्रेसचाही कार्यक्रम असतो तेव्हाही शांतपणे घेतला पाहिजे. पंढरपूरलाही सापाची अफवा पसरली होती. म्हणूनच ही पावलं उचलावी लागतात. \n\nकाल-परवाच शहांनी सांगितलं की हिंदी भाषेची सक्ती व्हायला हवी. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचा निषेध केला पण महाराष्ट्रात तसा झाला नाही. \n\nआपल्या देशात दक्षिणी राज्य आणि बाकीची राज्य आहेत. दक्षिणी राज्यं हिंदी मानत नाहीत. पण बाकीची राज्य हिंदीचा वापर करतो. पार्लमेंटमध्ये मला हिंदी, इंग्लिश, मराठीत बोलता येतं. पण एकसमानता असावी असा प्रयत्न आहे. व्यावहारिक पातळीवर ते कधी ना कधी करावं लागेलच. स्थानिक भाषेला शहांचा विरोध नाही. \n\nकाश्मीरमध्येही हीच परिस्थिती आहे की. स्थानबद्धता होतेच आहे. \n\nत्यांची बाजू घेऊ नका कारण ते दहशतवादाला पाठिंबा देतात. \n\nविरोधी पक्षाच्या नेत्यांनाही काश्मीरचा दौरा करू देत नाहीयेत. \n\n370 कलम रद्द झाल्यावर सरकारने ही काळजी घेतली. फोन आणि इंटरनेट बंद केलं. जनजीवन सुरळीत झाल्यावर शाळा ऑफिसं सुरू झाली आहेत. कारण एक गट असा आहे जो पैसे घेऊनही दंगली उसळवतो. \n\nमेहबुबा मुफ्ती एका महिन्यानंतरही स्थानबद्धतेमध्ये आहेत. याआधी तुम्ही त्यांच्याबरोबर सरकार स्थापन केलं होतंत. \n\nआमच्या टर्मप्रमाणे त्यांनी मान्यता दिली होती तेव्हा केलं होतं. पण आता लक्षात आलं, की त्या आम्ही ठरवल्यापेक्षा वेगळं करतायंत. \n\nमग हाच प्रश्न विचारला होता. की सरकार दडपशाही करत नाहीये का.. एक महिना उलटून गेला आहे तरी त्यांना मोकळं केलेलं नाहीये. त्यांचा पत्रव्यवहार रोखला जातोय. मग काश्मीर आणि महाराष्ट्राचं उदाहरण वेगळं कसं?\n\nपूर्ण काश्मीर उद्धस्त करण्याचा प्रयत्न होतोय. पाकिस्तान कोल्ड वॉर करतंय. त्यावेळेला अशा विचारसरणीला प्रोत्साहन देणारं कृत्य फारूख अब्दुला, मुफ्ती मोहमद्द आणि जे कुणी करत असेल, तर त्यांची गय सरकार करणार नाही.\n\nसरकारने योजना राबवल्या आहेत. पण मग 2015 ते 2018 पर्यंत 12,041 शेतकऱ्यांच्या आत्महत्या का झाल्यात?\n\nहा जो काही आकडा आहे तो दुर्दैवी आहे. पण शेतकऱ्यांचं आधींचं कर्ज असतं, त्यांचं पीकपाणी आधी कमीजास्त झालेलं असतं. यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळलेला आहे. पण..."} {"inputs":"...नाहीये.\"\n\nउत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वामधील भाजपचं सरकार आता जवळपास आपला कार्यकाळ पूर्ण करत आहे. मात्र राज्यात थेट मुख्यमंत्रीच बदलण्याची चर्चा आता जितकी वेग पकडत आहे, तितकी गेल्या चार वर्षांत कधीच झाली नव्हती. किंबहुना याआधी अशी कोणतीही चर्चा सुरू होण्याआधीच संपुष्टात यायची. \n\nकायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून सरकारवर उपस्थित झालेलं प्रश्नचिन्ह असो की भाजपचे नाराज आमदार विधानसभेतच धरणं देऊन बसल्याचं प्रकरण असो, योगींच्या नेतृत्वाला कधीच आव्हान मिळालं नाही. \n\nज्येष्ठ पत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"होते.\n\nत्याआधी तीन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये उत्तर प्रदेशमधल्या राजकीय वातावरणाबद्दल चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत दत्तात्रेय होसबाळेंची महत्त्वपूर्ण बैठक झाली होती. \n\nया बैठकीत भाजप उत्तर प्रदेशचे संघटन मंत्री सुनील बन्सल हेसुद्धा उपस्थित होते. उत्तर प्रदेशच्या राजकारणावर चर्चा करण्यासाठी बोलावलेल्या महत्त्वाच्या बैठकीला योगी आदित्यनाथ किंवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांना आमंत्रण नव्हतं. राजकीय विश्लेषकांच्या मते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना ही गोष्ट खटकली होती. \n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं, \"होसबाळे यांचं लखनऊला येणं आणि दोन दिवस थांबूनही योगींनी त्यांना न भेटणं याचा हा परिणाम होता. होसबाळे यांचा दोन दिवस थांबण्याचा कोणताही कार्यक्रम नव्हता. पण योगी त्याचदिवशी सोनभद्रला गेले होते. त्यामुळे होसबाळे यांना आपला दौरा लांबवावा लागला. होसबाळेंना दुसऱ्या दिवशीही थांबावं लागलं, पण योगीजी आले नाहीत. ते सोनभद्रवरून मिर्झापूर आणि पुढे गोरखपुरला गेले. होसबाळे यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला थांबू की मुंबईला जाऊ, असंही विचारलं. पण काहीच उत्तर मिळालं नाही. त्यानंतर ते लखनऊवरून मुंबईला निघून गेले.\"\n\nया घटनाक्रमाला भाजपच्या काही नेत्यांनीही दुजोरा दिला. याचा सरळसाधा राजकीय अर्थ असाही काढता येतो की, योगी आदित्यनाथ केंद्र सरकार किंवा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचे 'रबर स्टँप' म्हणून काम करू इच्छित नाहीत. केंद्रीय नेतृत्वालाही ते हाच संकेत देत आहेत.\n\nयोगी आदित्यनाथ किती सामर्थ्यवान? \n\nज्येष्ठ पत्रकार योगेश मिश्र सांगतात की, योगी आदित्यनाथ हे सध्या तरी केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देण्याच्या परिस्थितीत नाहीत, मग त्यांनी कितीही प्रयत्न करू दे. \n\nयोगेश मिश्र सांगतात, \"योगी हे अचिव्हर नाहीयेत, नामनिर्देशित आहेत. त्यांना मुख्यमंत्रिपदाची खुर्ची देण्यात आली आहे. ते पक्षाचे कोणतेही पदाधिकारीही नव्हते. त्यामुळेच ते केंद्रीय नेतृत्वाला आव्हान देऊ शकत नाहीत. \n\nउत्तर प्रदेशमध्ये 2022 मध्ये होणाऱ्या निवडणुकीत जर पराभव पत्करावा लागला तर त्याचा परिणाम 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या निवडणूक निकालांवर होऊ शकतो. हीच केंद्रीय नेतृत्वाची अडचण आहे. पश्चिम बंगालमधील पराभवानंतर ही भीती अजूनच वाढली..."} {"inputs":"...निदर्शनांत सामील होतात. \n\nया आंदोलकांना परिषदेच्या जागेपासून दूर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते. \n\nजी-7 प्रभावी आहे का?\n\nजी-7 गट कधीही प्रभावी संघटना नव्हती, अशी टीका केली जाते. पण अनेक बाबींमध्ये आपण यश मिळवल्याचा दावा जी-7 गटाने नेहमीच केला आहे. यामध्ये एड्स, टीबी आणि मलेरियावर नियंत्रण आणण्यासाठी जागतिक फंडाची सुरुवात अशा गोष्टींचा समावेश आहे. 2002 पासून आतापर्यंत 2.7 कोटी लोकांचा जीव यामुळे वाचल्याचा समूहाचा दावा आहे. \n\n2016मध्ये पॅरिस क्लायमेट चेंज करार लागू कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"े झपाट्याने विकसित होणारे देश जी-20 समूहाचं नेतृत्त्वं करतात पण ते जी-7चा हिस्सा नाही. \n\nकाही जागतिक अर्थशास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की जी-20मधले काही देश वर्षं 2050 पर्यंत जी-7मधल्या काही देशांना मागे टाकतील. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...निरुपद्रवी व्हायरस.\n\nलस बनवण्यासाठी दोन वेगळे फॉर्म्युले वापरण्यामागे उद्देश हा आहे की रोगप्रतिकारक शक्ती वाढावी. एकाच लशीचे दोन डोस देण्याऐवजी दोन वेगळ्या लशींचे दोन डोस दिले तर रोगप्रतिकारक शक्ती आणखी वाढू शकेल आणि अधिक काळासाठी कोरोनापासून बचाव होऊ शकेल.\n\nकोरोना लस\n\nही लस परिणामकारक तर आहेच पण हिच्यापासून काही धोका नाहीये. चाचण्यांदरम्यान या लशीमुळे कोणत्याही प्रकारचा गंभीर धोका उत्पन्न होतोय असं आढळून आलेलं नाही.\n\nअर्थात या लशीचे काही साईड-इफेक्ट अपेक्षित आहेत. पण ते सौम्य आहेत. यात हात दुखण... उर्वरित लेख लिहा:","targets":"सापडली?\n\nजानेवारी महिन्यात या लशीला 'आणिबाणीच्या परिस्थितीत' मान्यता दिली होती. नियमकांनी म्हटलं होतं की, 'आणिबाणीच्या परिस्थितीत, विशेषतः व्हायरसचे नवनवीन म्युटेशन होत असताना, लोकांच्या हितासाठी या लशीच्या चाचण्या चालू असतानाही लशीच्या वापराला मान्यता देत आहोत.' \n\nपण लाखो लोकांना जी लस प्रतिबंधात्मक उपाय म्हणून दिली जाणार आहे ती 'आणिबाणीचा उपचार' कसा ठरू शकते याबद्दल तज्ज्ञांनी प्रश्न उभे केले. ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्कने त्यावेळी म्हटलं होतं की \" ज्या पूर्ण अभ्यास झालेला नाही अशा लशीला मान्यता देण्यामागे कोणतं वैज्ञानिक कारण असू शकतं याचा विचार करून आम्हीच गोंधळात पडलो आहोत. याचा पूर्ण डेटा हातात आलेला नसणं हे नक्कीच काळजीचं कारण आहे. \"\n\nपण निर्माते आणि नियमक दोघांनीही कोव्हॅक्सिनची पाठराखण केली आणि म्हटलं की, \"ही लस सुरक्षित आहे आणि कणखर असा इम्यून रिस्पॉन्स देते.\"\n\nभारत बायोटेकने म्हटलं की भारताच्या क्लीनिकल चाचण्यांच्या कायद्यांनी या लशीला 'लवकरात लवकर' मंजूरी मिळण्याचा रस्ता सोपा केला. या लशीच्या चाचण्यांच्या दुसऱ्या फेरीनंतर 'या जीवघेण्या रोगाची गंभीरता लक्षात घेऊन असं करण्यात आलं.\" फेब्रुवारी महिन्यात या लशीचा डेटा जाहीर करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी डेटा जाहीर केलेला आहे.\n\nकोव्हिशिल्ड काय आहे?\n\nही लस ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राझेंका यांनी एकत्रितपणे विकसित केली आहे. पुणेस्थित सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडे कोव्हिशिल्डच्या उत्पादनाची जबाबदारी आहे. भारतात मंजुरी मिळणारी ही पहिलीच लस ठरली.\n\nआम्ही महिन्याला 6 कोटींपेक्षा जास्त डोस तयार करतो आहोत असं सीरमचं म्हणणं आहे.\n\nकोरोना लस\n\nही लस कोरोना व्हायरसच्या कमकुवत आवृत्तीपासून बनलेली आहे. या कमकुवत व्हायरसचं नाव अडेनोव्हायरस असं आहे आणि चिंपाझींमध्ये सापडतो. कोरोना व्हायरससारखं दिसण्यासाठी यात काही बदल केले आहेत पण यामुळे माणूस आजारी पडत नाही.\n\nही लस जेव्हा शरीरात टोचली जाते तेव्हा रोगप्रतिकारशक्तीला कोरोना व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज बनवण्यासाठी चालना मिळते.\n\nया लशीचेही दोन डोस आहेत जे 4 ते 12 आठवड्याच्या अंतराने दिले जाणं अपेक्षित आहे. ही लसही 2 ते 8 डिग्री सेल्सियस या तापमानाला साठवली जाऊ शकते आणि सध्याच्या आरोग्य व्यवस्थेत तिचं वाटप सहजपणे होऊ शकतं.\n\nदुसऱ्या बाजूला फायझर-बायोटेकने विकसित केलेली लस -70 (उणे..."} {"inputs":"...निर्णय घेईल ते मान्य करू,\" असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.\n\nशिवसेना-काँग्रेसचं सरकार टिकेल?\n\n\"शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांना आणि सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरुन पाठिंबा दिला तर ते सरकार दीड ते दोन वर्षं चालू शकेल आणि महाराष्ट्रात पुन्हा निवडणूका होतील,\" असं मत केसरी यांनी व्यक्त केलं. \n\nत्यांनी म्हटलं, \"अशा बाहेरून पाठिंबा दिलेल्या सरकारमध्ये मुख्यमंत्री शिवसेनेचा असला तरी त्यात प्राबल्य काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल. कारण त्या दोघांचं एकत्रित बळ शिवसेनेच्या जागांपेक्षा जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"होतं.\n\n\"शिवसेनेला पाठिंबा दिला तर काँग्रेसला देशभर उत्तर द्यावी लागतील\"\n\nदैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांचं मात्र म्हणणं आहे, की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची अजिबात शक्यता नाही.\n\n\"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं समीकरण राज्यात आकारास येऊ शकतं असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना वेळप्रसंगी एकत्र येऊ शकतात. अर्थात त्यात सुद्धा काही घटक दुरावण्याची राष्ट्रवादीसाठी रिस्क असणारच. तरी महाराष्ट्राच्या अभिमानाचा मुद्दा, दिल्लीपुढे झुकणार नाही ही जी लाईन आहे, त्या भूमिकेवर हे दोन्ही पक्ष एकमेकांशी मैत्री करू शकतात. पण काँग्रेसला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देणं सुद्धा अडचणीचं ठरू शकतं,\" असं मत प्रधान यांनी व्यक्त केलं होतं.\n\nमात्र शिवसेनेला पाठिंबा देणं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला अडचणीचं ठरू शकतं असं विश्लेषण संदीप प्रधान यांनी केलं.\n\n\"15 नोव्हेंबरनंतर अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. जर राममंदिराच्या अनुकूल असा निकाल लागला तर सत्ताधारी शिवसेना जल्लोष करतीये आणि त्याचवेळी काँग्रेस कदाचित हा निकाल स्वीकारताना वेगळी भूमिका घेत आहे, असं चित्र निर्माण होईल, तेव्हा देशभरात काँग्रेस काय उत्तर देणार? महाराष्ट्रात शिवसेनेला कुठल्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला हे सांगणार?\"\n\n\"पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी आगामी काळात निवडणुका होणार आहेत तिथे काँग्रेसला याची किंमत मोजावी लागू शकते. अगोदरच तोळामासा झालेली काँग्रेस, शिवसेनेसारख्या 1992-93 च्या दंगलीचा इतिहास मागे असलेल्या पक्षाला जर पाठिंबा देईल तर त्यांना त्याची देशभर उत्तरं द्यावी लागतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नी अशा प्रकारे घेतलेल्या पुढाकाराची स्तुती केली आहे. \"आपल्याबरोबर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवणाऱ्या प्रसारमाध्यमांतील स्त्रियांचं मी अभिनंदन करते. न्यायव्यवस्थेत सुद्धा अनेक महिला या विरोधात लढत आहेत. त्यांनाही माझा पूर्ण पाठिंबा आहे.\"\n\nकाही काळापूर्वी हफिंग्टन पोस्ट या इंग्रजी वेबसाईटसाठी काम करणाऱ्या अनुराग वर्मा यांच्यावरही अनेक महिलांनी आक्षेपार्ह मेसेज पाठवण्याचा आरोप केले आहेत. अनुराग हे स्नॅपचॅटवर अशा प्रकारचे मेसेजेस करत असल्याचा उल्लेख महिलांनी केला आहे. त्यामुळे अशा मेसेज... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्टोबर 2017 मध्ये सोशल मीडियावर #Metoo या हॅशटॅगचा आधार घेत कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळवणूक किंवा अत्याचाराच्या कहाण्या सोशल मीडियावर शेअर करायला सुरुवात केली होती. \n\n'द गार्डियन' या वृत्तपत्राच्या मते टॅराना बर्क नावाच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने अनेक वर्षांआधी म्हणजे 2006 मध्ये #Metoo शब्दाचा वापर करण्यास सुरुवात केली होती. \n\nहॉलिवुड निर्माता हार्वी वाईनस्टीन\n\nमात्र अलिसा मिलानोने ट्विटरवर त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्यानंतर हा शब्दप्रयोग अधिक लोकप्रिय झाला, तो एक हॅशटॅग आणि पर्यायाने मोहिमेचं नाव झाला.\n\nमिलानो यांनी लैंगिक छळवणुकीला बळी पडलेल्या लोकांना आपल्याबरोबर झालेल्या घटनक्रमाबाबत ट्वीट करण्याचं आवाहन केलं. असं केल्यामुळे ही किती मोठी समस्या आहे, हे लोकांना कळेल, असंही त्या म्हणाल्या. \n\nत्यांचा हा प्रयत्न यशस्वी झाला आणि लोकांनी मोठ्या प्रमाणावर या हॅशटॅगचा वापर केला. काही ठिकाणी लोकांनी अशा प्रकारचे अनुभव कथन करण्यासाठी वेगळ्या हॅशटॅगचा आधार घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते स्थानिक पातळीवर मर्यादित राहिले. \n\nउदाहरणादाखल सांगायचं झालं तर लोकांनी फ्रान्समध्ये #BalanceTonPorc या नावाचं अभियान सुरू केलं. महिलांबरोबर गैरवर्तणूक करणाऱ्यांना लाज वाटायला हवी. अशाच प्रकारे काही लोकांनी #WomenWhoRoar हा हॅशटॅगसुद्धा सुरू केला. मात्र तो जास्त लोकप्रिय होऊ शकला नाही. \n\nमात्र #Metoo अभियान इंटरनेटवर तर लोकप्रिय झालंच. मात्र बाह्य जगातसुद्धा लैंगिक छळवणुकीविरोधात आवाज उठवण्यासाठी उपयोगी ठरला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नी आत्मनिर्भर भारत योजनेची घोषणा केली. मात्र, भारत स्वावलंबी कसा होणार, याचा रोडमॅप काही दिला नाही.\n\nकाही संकेत मात्र दिलेत. उदाहरणार्थ, भारताची आत्मनिर्भरता पाच स्तंभांवर आधारित असेल, असं त्यांनी सांगितलं. हे पाच स्तंभ आहेत - अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, व्यवस्था (यंत्रणा), सशक्त मनुष्यबळ असलेली लोकशाही आणि मागणी.\n\nभारतात हे पाचही स्तंभ मजबूत आहेत का? हे पाच स्तंभ किती सुदृढ आहेत, याबाबत समीक्षकांचं मत काही फार चांगलं नाही.\n\nअर्थव्यवस्था : 270 अब्ज डॉलरची भारतीय अर्थव्यवस्था दोन टक्क्यांहूनही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नरेंद्र मोदी यांनी MSME च्या सहकार्यानेच आत्मनिर्भरता प्राप्त केली जाऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला आहे.\n\nपण हे सर्व करताना ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताला स्वतःची एक वेगळी जागासुद्धा निर्माण करावी लागेल. खरं तर जागतिक पुरवठा साखळी ढेपाळली आहे. पण उत्पादन करण्याची आपली क्षमता असली तरी ती चीनच्या तोडीची नाही. \n\nकाही दिवसांपूर्वी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत याचेच स्पष्ट संकेत दिले होते. \"सध्या जग चीनवर नाराज आहे, आणि अनेक देश तिथून आपले उद्योग बाहेर हलवण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे भारताकडे या संकटात ही एक उत्तम संधी आहे,\" असं त्यांनी म्हटलं होतं.\n\nकोरोनामुळे जागतिकीकरणचा अस्त होणार?\n\nपंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात आणखी एक गोष्ट स्पष्ट केली, की भारत काही आपल्या व्यापारी सीमा बंद करण्याचा विचार करत नाहीये. ते म्हणाले, भारत जेव्हा आत्मनिर्भरतेविषयी बोलतोय, तेव्हा आपण आत्मकेंद्रित होऊ, असं म्हणत नाहीये. \n\nमोदींचा आत्मनिर्भर भारतचा नारा देताच सर्व सरकारी यंत्रणा ही संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी जुंपल्यात. यापुढे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल अर्थात CAPF च्या कँटीनमध्ये 1 जूनपासून फक्त स्वदेशी वस्तूंची विक्री होणार आहे. \n\nया कँटीनमधून तब्बल 2800 कोटी रुपयांची उलाढाल होते. 10 लाख कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय असे 50 लाख लोक आता स्वदेशी माल वापरतील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी स्पष्ट केलं.\n\n\"जर प्रत्येक भारतीयाने स्वदेशी उत्पादनं वापरण्याचा निर्धार केला तर येत्या पाच वर्षांत भारताची लोकशाही आत्मनिर्भर होऊ शकते,\" असंही ते म्हणाले.\n\nपण यात मुद्दा येतो की भारताला आत्मनिर्भर बनवताना लोकांवर सक्ती करायची की त्यांना स्वेच्छेनं हवं ते ठरवू द्यायचं? स्वदेशी माल विकताना तो बाजारात उपलब्ध असलेल्या इतर मालाइतकाच चांगला आहे का हा मुद्दा इथे ग्राह्य धरायला नको का?\n\nबीबीसीचे व्यापारविषयक प्रतिनिधी निखील इनामदार सांगतात की पंतप्रधान मोदींनी स्वदेशी उत्पादनं विकत घ्या, हे आवाहन केलं आहे जेणेकरून भारतीय कंपन्यांना परदेशी कंपन्यांना तोंड देता येईल. \n\n \"मात्र याबद्दल अर्थतज्ज्ञांना वाटतं की स्वावलंबन ही एक चांगली गोष्ट आहे. मात्र याचा अर्थ असा होत नाही की आपण वस्तूंची आयात बंद करू किंवा आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी भिंती उभ्या करू, जेणेकरून बाहेरच्या कंपन्यांना भारतात व्यापार करणं अवघड..."} {"inputs":"...नी उपराष्ट्राध्यक्ष पदासाठीचा उमेदवार म्हणून निवडलेलं आहे. म्हणून दक्षिण आशियातल्या वादग्रस्त मुद्द्यांविषयीचे त्यांचे विचार तपासले जात आहेत. \n\nअपर्णा पांडे सांगतात, \"आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत, आम्ही अल्पसंख्याकांचं संरक्षण करू असं आपल्या घटनेत म्हटलंय. अमेरिकेची घटनाही हेच सांगते. जर एखादा उमेदवार सीरिया, लेबनन, वीगर यांच्याविषयी बोलत असेल तर त्याला भारतातल्या मानवी हक्कांबाबतही बोलावं लागेल.\"\n\nपण मग त्यांच्याकडे मोदींच्या टीकाकार आणि भारताच्या काश्मीर धोरणांविषयी बोलणाऱ्या नेत्या म्हणून पहावं का... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीय आणि पाकिस्तानी अमेरिकन्सना आकर्षित करण्यासाठी बायडन कॅम्पने 14 आणि 15 ऑगस्टला व्हर्च्युअल इव्हेंट्सही ठेवले आहेत. \n\nतर भारतीय अमेरिकन्सची मतं आपल्याला मोठ्या प्रमाणात मिळतील अशी आशा ट्रंप यांच्या कॅम्पेनलाही आहे. \n\nट्रंप व्हिक्टरी इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीच्या अंदाजानुसार सुमारे 50 ठक्के संभाव्य भारतीय अमेरिकन मतदार हे \"डेमोक्रॅट्सना सोडतील\" आणि \"राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यासाठी मतदान करतील.\"\n\nएक जाणकार सांगतात, \"भारतामध्ये मुसलमानांसोबत जे होतंय ते सारं जग बघतंय आणि त्यामुळे आपली जागतिक प्रतिमा खराब होत आहे. तुम्हाला लिंचिंगबाबत ऐकू येतं, लोकांना पकडून मारलं जातं, ही आपली प्रतिमा आहे.\"\n\nपण निवडणुकीसाठीच्या कागदपत्रांत काश्मीर आणि एनआरसीचा उल्लेख असणं हे फक्त निवडणुकीपुरतं असू शकतं, असं काही विश्लेषकांचं म्हणणं आहे. \n\nयाविषयी अपर्णा पांडे सांगतात, \"लोक प्रचारादरम्यान खूप काही बोलतात, जे ते राष्ट्रपती झाल्यानंतर बोलत नाहीत. जगामध्ये इतकं सगळं घडत असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरणं किती बदलणार. सात दशकांपासून प्रलंबित मुद्द्यांच्या तुलनेत यामध्ये तुमचा जास्त वेळ जाईल.\"\n\nहॅरिस यांचा भारताशी संबंध\n\nकमला हॅरिस यांच्या आईचा जन्म भारतात झाला होता आणि आपल्या भारतीय वारशाबद्दल त्या कायम बोलतात. पाकिस्तानातल्या विश्लेषकांच्या एका गटात यामुळे काहीशी चिंता निर्माण झाली आहे. \n\nअमेरिकेमध्ये 35 वर्षं वास्तव्य असलेले ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक फैज रहमान सांगतात, \" भारताशी नातं असणारी व्यक्ती भारत समर्थक आणि पाकिस्तान विरोधी असेल अशी काळजी वाटू शकते, पण इथे राहणाऱ्या बहुतांश पाकिस्तानींना असं वाटत नाही.\"\n\nफैज रहमान पुढे सांगतात, \"उपराष्ट्राध्यक्ष पद प्रतिकात्मक असतं. सगळी सूत्रं राष्ट्राध्यक्षाच्या हातात असतात. असं म्हटलं जातंय की बायडन यांचं वय जास्त असल्याने कदाचित उपराष्ट्राध्यक्षांना जास्त संधी मिळू शकते.\"\n\nपण काँग्रेशनल पाकिस्तान कॉकस फाउंडेशनचे संस्थापक सदस्य आणि डेमोक्रॅट नेता ताहिर जावेद यांना काळजी वाटत नाही. \n\nते सांगतात, \"त्या माझ्याही उपराष्ट्राध्यक्ष आहेत. जेव्हा जेव्हा मानवी हक्कांचं उल्लंघन होईल, त्या आवाज उठवतील.\"\n\nमी ज्या ज्या पाकिस्तानी आणि भारतीय अमेरिकन्ससोबत बोललो, त्यांनी हॅरिस यांच्या उमेदवारीमुळे आपण खुश असल्याचं सांगितलं. \n\nपाकिस्तानी अमेरिकन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीचे डॉ. राव कामरान अली सांगतात,..."} {"inputs":"...नी केलेली वक्तव्यंसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी खेळी खेळणार का, असा संशय निर्माण करणारी आहे. \n\nमहाराष्ट्रासारखं महत्त्वाचं राज्य हातातून जाऊ नये, यासाठी \"वेट अँड वॉच\"ची भूमिका घेतलेले भाजपचे नेते पडद्यामागे कामाला लागले असल्याचं सांगितलं जातंय. आणि बुधवारी 'काही प्रसारमाध्यमांनी महाराष्ट्र हातातून जाऊ नये म्हणून भाजपने शरद पवार यांना राष्ट्रपतिपदाची ऑफर दिली आहे', अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.\n\nत्यामुळे भाजप राष्ट्रवादीबरोबर जाणार, अशी शक्यता नाकारता येत नाही. \"राज्यात आज जी काह... उर्वरित लेख लिहा:","targets":"्णय घेऊ शकत नाही,\" असंही ते म्हणाले.\n\nडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार - संजय राऊत \n\nराज्यातल्या सत्ता स्थापनेचं चित्र उद्यापर्यंत स्पष्ट होईल, असं संजय राऊत यांनी म्हटलंय. येत्या 5-6 दिवसांमध्ये सर्व गोष्टी पूर्ण होतील, असं स्पष्ट करत डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी बुधवारी सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितलं.\n\n\"विघ्नं दूर झाली आहेत. उद्या दुपारपर्यंत गोष्टी स्पष्ट होतील. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल,\" असं राऊत म्हणाले आहेत. \n\nराष्ट्रपती राजवटीमुळे काही तांत्रिक गोष्टी असतात. कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. राज्यपालांना बहुमताचा आकडा साक्षीपुराव्यानिशी द्यावा लागतो. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असं राऊत यांनी सांगितलं. \n\nशरद पवारांनी देशाच्या पंतप्रधानांना भेटणं यातून राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. विविध मुद्यांवर देशभरातले नेते त्यांना भेटत असतात. राज्याच्या स्थितीबद्दल पंतप्रधानांना माहिती द्यावी. राज्यातली शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे, असं त्यांनी पवार-मोदी भेटीवर म्हटलंय. \n\n\"अजित पवारांशी माझी प्रदिर्घ चर्चा झाली. महाराष्ट्रात लोकप्रिय सरकार येऊ नये असं वाटतं त्यांच्याकडून बेबनावाच्या बातम्या पेरल्या जातात,\" असं त्यांनी अजित पवारांबाबत येत असलेल्या बातम्यांबाबत म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नी कोणतीही दयामाया दाखवली नाही. \n\nड्रग्सचं इंजेक्शन\n\nखटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश म्हणाले की, सोनू पंजाबनने पीडित मुलींच्या स्तनावर मिरचीची पावडर टाकली. जेणेकरून भीतीने त्या तिच्या कह्यात राहतील. आपल्या जबानीत त्या मुलीने ड्रग्सचं इंजेक्शन देण्यात आल्याचंही सांगितलं. \n\nगाई म्हशींचं दूध काढण्यासाठी दिलं जाणारं इंजेक्शन होतं. हे इंजेक्शन शरीराला झटपट तयार करतं. \n\nपोलिसांच्या म्हणण्यानुसार, सोनूच्या अलिखित गुन्ह्यांची यादी मोठी आहे. तिच्या क्रूर मानसिकतेची असंख्य उदाहरणं आहेत. ती याहून अधिक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गवासाची शिक्षा ठोठावली. पीडित मुलीला त्याने नुकसानभरपाई म्हणून सात लाख रुपये द्यावेत असंही न्यायालयाने सांगितलं. \n\nपोलिसांच्या मते, सोनूच्या जुलमांची शिकार ठरलेल्या मुलीने 2014 मध्ये स्वत:च्या मर्जीने घर सोडलं होतं. ती नशेत होती आणि हे सहन करू शकत नव्हती. तिच्या बहिणीचं लग्न होतं. या कार्यात आपण अडचण ठरू नये, असं तिला वाटत होतं. \n\nप्रतीकात्मक फोटो\n\nसुनावणीनंतर निर्णय जाहीर करताना 'एलप्रेक्स' नावाच्या औषधाचा उल्लेख झाला होता. पीडित मुलगी नैराश्याने ग्रासलेली होती आणि या औषधाचा वापर करत होती. काही माणसं धमक्या देत असल्याचं या मुलीने तक्रारीत म्हटलं होतं. \n\nप्रदीर्घ काळ बेपत्ता राहिल्यानंतर या मुलीचा ठावठिकाणा पोलिसांनी शोधून काढला. तिचं समुपदेशन करण्यात आलं. तिला नव्याने आयुष्य सुरू करण्यात मदत करण्यात आली. तिचं लग्नही झालं. तिला एक मुलगाही झाला आहे. ती आपल्या आईवडिलांबरोबर राहते. \n\nलग्नानंतर सासरकडच्या लोकांनी तिला सोडून दिलं. मुलाचे आईवडील काहीही बोलणी करण्यास तयार नव्हते. ती मुलगी फोनवर बोलत नाही. तपास अधिकारी पंकज नेगी यांच्या मते, मुलीला आपला विजय झाला आहे असं वाटत आहे. तिला आता बरं वाटतं आहे. \n\nसोनू पंजाबनच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटलं आहे की, महिलेची अब्रू तिच्या आत्म्याप्रमाणेच अमूल्य आहे. कुठलीही स्त्री एखाद्या अल्पवयीन मुलीच्या आत्मसन्मानाशी अशा पद्धतीने छेडछाड कशी करू शकते. तिची अब्रू ती अशा भयंकर पद्धतीने कशी मांडू शकते? अमानुष आणि लाजिरवाण्या कृत्यांसाठी कोणत्याही न्यायालयाकडून दयेस पात्र ठरू शकत नाही. अशा पद्धतीचं घृणास्पद कृत्यं करणारा माणूस सभ्य समाजात राहण्याच्या लायकीचा नाही, मग तो पुरुष असो की महिला. अशा माणसांसाठी तुरुंग हीच योग्य जागा आहे. \n\nसोनू पंजाबनला मी पहिल्यांदा 2011 मध्ये दिल्लीतल्या एका न्यायालयात बघितलं. न्यायाधीशांसमोर हात जोडून ती उभी होती. तिचे केस पिंजारलेले होते. ती थकल्यासारखी वाटत होती. नशेच्या सवयीतून बाहेर पडण्यासाठीचा कोर्स ती करत आहे, असं पोलिसांचं म्हणणं होतं. तिहार तुरुंगात आपल्या कोठडीत ती झोपलेली असे. \n\nत्या दिवशी न्यायालयात सुनावणीनंतर दुपारी सोनू हिला बसने तिहार तुरुंगात नेण्यात आलं. बसच्या खिडक्यांना सुरक्षेच्या कारणास्तव ग्रिल बसवण्यात आलं होतं. सोनू बसमधल्या थेट शेवटच्या जागेवर जाऊन बसली. मी पार्किंगमध्ये उभी होते. \n\nजसं तिने मला पाहिलं, मी..."} {"inputs":"...नी जानेवारीत केली होती. \n\nया अटी पुढीलप्रमाणे - \n\nइराण आणि P5+1 देशांची काय बाजू आहे?\n\nआपला अण्वस्त्र कार्यक्रम हा शांततापूर्ण आहे, असा इराणचा दावा आहे. JCPOA मध्ये पुन्हा वाटाघाटी होऊ शकत नाही, असं इराणला वाटतं. \n\nअमेरिकेनं आणखी निर्बंध घातले तर त्याचे गंभीर परिणाम होतील, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रूहानी यांना वाटतं. एनरिच्ड युरेनियमची निर्मिती काही दिवसांत वाढवता येऊ शकते, जेणेकरून अण्वस्त्रप्रसारबंदीच्या कचाट्यातून बाहेर पडता येईल, असं इराणच्या अधिकाऱ्यांना वाटतं.\n\nयुरोपीय देशांनी मात्र य... उर्वरित लेख लिहा:","targets":"करार नाही. हा कोणत्याही एका देशासाठीचा करार नाही, त्यामुळे कोणताही एक देश तो रद्दही करू शकत नाही,\" असं त्या ऑक्टोबर 2017 मध्ये म्हणाल्या होत्या.\n\n\"हा एक बहुपक्षीय करार आहे आणि युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउंसिलचा ठराव 2231 अंतर्गत त्याचं समर्थन करण्यात आलं आहे.\"\n\nअमेरिका या करारातील तरतुदीचं पालन करत नाही, असं काही जणांना वाटण्याची शक्यता आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिका JCPOAच्या प्रस्तावनेचा आधार घेऊ शकते. त्यानुसार 'करारातील तरतुदींशिवाय इतर कोणतीही कारवाई कोणत्याच पक्षाला करता येणार नाही'.\n\nइराण तरतुदींचं पालन करतंय का?\n\nIAEAच्या मते \"शहानिशा करण्यासाठी त्यांची सगळ्यांत मोठी आणि सक्षम यंत्रणा इराणमध्ये आहे.\" तसंच \"2016 पासून आजवर आमच्या निरीक्षकांनी 11 वेळा तपासणी करून प्रमाणपत्र दिलं आहे की इराण सर्व तरतुदींचं पालन करत आहे.\" \n\nइराण सर्व अटींची पूर्तता करत असल्याचं निरीक्षकांचं मत आहे.\n\nमात्र IAEAच्या या निरीक्षकांनी अनेक तांत्रिक त्रुटी असल्याचंही सांगितलं आहे. इराणनं दोनदा मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणावर जड पाण्याची निर्मिती केली आहे, ते अणूबाँब तयार करण्यासाठी लागणाऱ्या प्लुटोनिअमच्या निर्मितीत वापरलं जातं. दोन्ही वेळला इराणनं हे अतिरिक्त जड पाणी देशाबाहेर निर्यात केलं आहे.\n\nIAEAने सांगितलं की 2017 मध्ये निरीक्षकांना इराणमधल्या अणू केंद्रांमध्ये सगळीकडे जाण्याची परवानगी देण्यात आली होती. पण सैन्याशी निगडीत काही क्षेत्रांवर जाण्यास त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता, कारण इराणने ते अतिसंवेदनशील आणि प्रतिबंधित क्षेत्र असल्याचं IAEAच्या निरीक्षकांना सांगितलं. यात काही काळंबेरं असल्याची शंका अमेरिकेला आहे. \n\nअमेरिका आणि युरोपीय देशांचा असा दावा आहे की इराणनं युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउंसिलच्या ठरावाचं उल्लंघन करत बॅलिस्टिक मिसाईल चाचण्या केल्या होत्या. करारातील तरतुदींनुसार अशा कोणत्याही प्रकारच्या चाचण्या करण्यास इराणला बंदी आहे. अशा बॅलिस्टिक मिसाईलद्वारे इराणला अण्वस्त्र सोडता येतील, अशी भीती अमेरिकेला आहे.\n\nया मिसाईलचा कोणत्याही प्रकारचे अण्वस्त्र डागण्यासाठी वापर करता येत नाही, असं इराणनं स्पष्ट केलं आहे.\n\nइस्रायलचे राष्ट्राध्यक्ष बेंजामिन नेतान्याहू यांनी आरोप केला आहे की इराणनं अण्वस्त्र निर्मितीसाठी प्रयत्न केल्याचं IAEA पासून लपवलं, हे JCPOAच्या कराराचं उल्लंघन आहे. एप्रिलमध्ये त्यांनी..."} {"inputs":"...नी त्यांना मधेच अडवून सांगितलं, \"या प्रश्नाचं उत्तर मी अधिक चांगल्या पद्धतीने देऊ शकतो.\"\n\nमोरारजी आपल्या मंत्रिमंडळात असणार नाहीत, असं इंदिरा गांधींनी त्या क्षणीच ठरवून टाकल्याचं पी. एन. हक्सर यांनी नंतर माझ्याशी बोलताना सांगितलं.\n\nनंतर काँग्रेसचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार, बँकांचं राष्ट्रीयीकरण आणि प्रिव्ही पर्स अशा मुद्द्यांवरही त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात भूमिका घेतली. त्यांच्यातील संघर्ष इतका टोकाला गेला की इंदिरांनी त्यांच्याकडून अर्थ मंत्रालयाची जबाबदारी काढून घेण्याचं ठरवलं.\n\nआपल्याला... उर्वरित लेख लिहा:","targets":"घडला.\n\nत्यांच्या सोबत त्यांचे अतिशय निकटवर्तीय आणि विख्यात अर्थशास्त्रज्ञ लक्ष्मीकांत झासुद्धा होते. त्या वेळी आयएएस अधिकारी व्यंकटचार कॅनडामध्ये भारताचे उच्चायुक्त होते.\n\nजॉर्ज वर्गीज यांनी 'फर्स्ट ड्राफ्ट' या त्यांच्या आत्मचरित्रात लिहिलं आहे की, \"एकदा काम लवकर संपल्यावर झा आणि व्यंकटचार यांनी एका नाइट-क्लबमध्ये येण्यासाठी मोरारजी देसाईंचं मन वळवलं.\"\n\nदेसाईंनी पहिल्यांदा नाक मुरडलं, पण आपण ज्या गोष्टींचा विरोध करता त्या गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल्या आणि अनुभवल्या, तर त्यांचा विरोध आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल, असा युक्तिवाद या दोघांनी केला.\n\nशेवटी ते तिघेही नाइट-क्लबमध्ये गेले. ते बसल्यावर एका बारटेण्डर मोरारजींना विचारलं, \"तुम्हाला काय प्यायला आवडेल?\"\n\nमोरारजींनी उद्धटपणे उत्तर दिलं, \"मी दारू पीत नाही.\" मग ती मुलगी मोरारजीभाईंच्या मांडीवर बसण्याचा प्रयत्न करत लाडाने म्हणाली, \"सो यू वॉन्ट योर डेम टू बी सोबर\" (म्हणजे तुमची सोबतीण तुमच्या समोर सोबर असावी अशी तुमची इच्छा आहे तर).\n\nसुन्न झालेले मोरारजी त्या मुलीला उडवून लावत म्हणाले, \"मला मुली आवडत नाहीत.\" त्यावर ती मुलगी म्हणाली, \"तुम्ही सज्जन गृहस्थ तर नक्कीच नाहीयात.\"\n\nमोरारजी देसाईंनी काहीच न पिता नाइट-क्लबमधून निघायचं ठरवलं. झा आणि व्यंकटचारींनाही मुकाट तिथून बाहेर पडावं लागलं.\n\nनटवर सिंह यांच्याशी वाद\n\nपंतप्रधान झाल्यानंतर मोरारजी देसाईंनी भारतीय परराष्ट्र सेवेतील नटवर सिंह यांची बदली ब्रिटनहून झांबियाला केली. आणीबाणीची घोषणा झाली त्या दिवशी नटवर सिंह यांनी स्वतःच्या घरी शॅम्पेनची पार्टी दिल्याचं सांगून कोणीतरी मोरारजींचे कान भरले होते. \n\n१९७८ साली झांबियाचे पंतप्रधान भारताच्या सरकारी दौऱ्यावर आले. इतर देशांचे राष्ट्रप्रमुख भारताच्या दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांच्या सोबत त्या देशातील भारतीय राजदूतही भारतात येतात, असा पायंडा आहे.\n\nपण नटवर सिंह यांनी भारतात येण्याची तयारी सुरू केली, तेव्हा त्यांना परवानगी नाकारण्यात आली. तरीही ते भारतात आले. ही खूप गंभीर अवज्ञा असल्याचं मानलं गेलं.\n\nपुढच्या दिवशी सकाळी आठ वाजता नटवर सिंह यांनी आपल्याला भेटायला निवासस्थानी उपस्थित राहावं, असा आदेश मोरारजी देसाईंनी दिला.\n\nयासंबंधीची आठवण सांगताना नटवर सिंह म्हणतात, \"तुम्ही न बोलावताच आलात, असं पंतप्रधान म्हणाले. मी म्हटलं, तुम्हीच तर मला भेटायला बोलावलंयत...."} {"inputs":"...नी बीबीसीला सांगितलं की, इथं स्मारक होईल याबाबत आम्ही निश्चित होतो, कारण अनेक मोठ्या व्यक्तींनी पाठिंबा दिला होता.\n\nकिंग हेन्री रोडवरील बहुतांश रहिवाशांचा आंबेडकर स्मारकाला पाठिंबा आहे. शिवाय, यातले काहीजण सांगतात की, काही नातेवाईक त्यांना आंबेडकर इथं 100 वर्षांपूर्वी राहिल्यांचं सांगतात.\"\n\nदरम्यान, किंग हेन्री रोडवर जिथं आंबेडकर काही काळ राहिले होते, तिथल्या खोलीच्या भिंतीवर आंबेडकरांचंच एक वाक्य आहे - \"लोकशाही म्हणजे आपल्यासोबतच्या लोकांप्रती आदराची भावना असणं.\"\n\nमहाराष्ट्र सराककडून आक्षेपांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं काउंसिलच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला सांगितलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नी म्हणतात की \"या महिला स्वयंसेवक नाहीत तर सेविका आहेत. या पाठीमागे संघाचा विचार आहे, सेवा तर त्या करू शकतात. पण, स्वतःच्या इच्छेनुसार नाही तर पुरुषांच्या सांगण्यानुसार\"\n\nराष्ट्रीय सेविका समितीचं नेतृत्व नेहमीचं पडद्याआड राहतं. समितीच्या उत्तर क्षेत्राच्या कार्यवाहिका चंद्रकांता यांनी जूनमध्ये इंडियन एक्स्प्रेसला मुलाखत दिली होती. \n\nत्यात त्यांनी म्हटलं होतं की, ''पुरुषांच कार्य बाहेर जाऊन काम करणं आणि पैसे कमवणं आहे. पुरुषत्व हा त्याचा गुण आहे तर स्त्रीचा गुण आहे मातृत्व.'' \n\nया वर्षी एप्रिल मह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही लावा, रस्त्यांवर पुरेशी लाईटची व्यवस्था करा अशा त्यांच्या मागण्या आहेत. \n\nपण, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी कुलगुरु तयार नाहीत. \n\nनवरात्रीमध्ये देवीची पुजा करणाऱ्या कुलगुरूंनी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याऐवजी पोलिसांचा लाठीमार होऊ दिला. \n\nबीएचयूच्या विद्यार्थिनींनी प्रशासनाला लिहिलेलं पत्र\n\nबीएचयूमधील मुलींसोबत जे घडलं त्याबाबत देशभरातील विद्यापीठ परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. अनेक शहरांमध्ये या विरोधात निदर्शनं करण्यात आली. \n\nत्या निदर्शनांकडं पाहिल्यावर कळतं की त्यांना कुणाच्या राजकीय समर्थनाची गरज नाही. देशातील महिला प्रत्येक टप्प्यावर पुरुषप्रधान संस्कृतीविरोधात लढत आहेत. \n\nया संघर्षाचं रूपांतर विजयगाथेमध्ये झाल्याचीही अनेक उदाहरणं पाहायला मिळत आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या संघानं दिलेल्या विचारापुरत्या कशा मर्यादित राहतील? \n\nहिंदू राष्ट्राच्या सुरक्षेसाठी सदृढ आणि संस्कारी पुत्राला जन्म घालण्याच्या दबावापुढं त्या कशा झुकतील? \n\nहिंदू महिलांनी चार मुलांना जन्म द्यावा असं आवाहन खासदार साक्षी महाराजांनी केलं होतं. त्यांच्या आवाहनाची पूर्तता करण्यासाठी या महिला विद्यापीठात नाही जात आहेत. \n\nसंघाच्या प्रयोगशाळेतून केवळ उमा भारती आणि साध्वी निरंजन ज्योती सारख्या महिला पुढे येतात, ज्यांनी कधी कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतलं नाही. \n\nमुली खूप पुढं गेल्या आहेत. ज्या ठिकाणी त्यांना आदर्श सून किंवा संस्कारी हिंदू माता बनववण्याचा प्रयत्न होताना दिसेल त्या ठिकाणी हा संघर्ष दिसेल. \n\nआणि जर समजा त्यांची वाट भाजपकडं कधी वळलीच तर त्या निर्मला सीतारमन यांच्याप्रमाणे उच्च शिक्षण घेऊन राजकारणात येण्याचा मार्ग अवलंबतील. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नी यवतमाळ जिल्ह्यातील किडनी आणि फ्लोराईड मूळ होणाऱ्या आजारांचा अभ्यास केला. त्यांच्यानुसार नागरिकांना आजारी होण्यामागे पाणीच कारणीभूत आहे. \n\nडॉ. चौधरी सांगतात, \"सरकारी एजन्सीच्या माध्यमातून आठवड्यातून एखाद्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. ग्रामीण परिसरात 90टक्के लोक विहीर आणि हापशीच्या पाण्यावर अवलंबून राहतात. हापशीच्या पाण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत.\"\n\n\"अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात फ्लोराईड आणि सिरीकाचं प्रमाण आढळून आलंय. पाण्यामध्ये मानवी शरीराला घातक असणारे कॅडमियम, आर्सेनिक आणि आयर्नसारखे के... उर्वरित लेख लिहा:","targets":"यावरच अवलंबून राहतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नी शोच्या आयोजनातील आणखी पाच जणांना अटक केली. त्यात एडविन अँथनी आणि सदाकत खान यांच्यासह नलिन यादव आणि प्रखर व्यास हे दोन कॉमेडियन्स, प्रथमचा भाऊ प्रियम व्यास यांचा समावेश आहे.\n\nफारुकीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर भारतीय दंडविधानाच्या कलम 295 A आणि 298 धार्मिक भावना दुखावल्याचा आणि जाणूनबुजून दुखावणारे शब्द उच्चारल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तसंच कलम 269 अंतर्गत त्याच्यावर बेपर्वा वागणुकीनं संसर्गजन्य आजाराच्या प्रसाराची शक्यता वाढवल्याचा आरोपही आहे.\n\nस्थानिक माध्यमांशी बोलताना तुको... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांचा आवाज मांडत आहेत. तो आवाज दडपण्याचा हा प्रकार आहे. जोक्सना इतकं महत्तव देण्याची गरज नाही की त्यासाठी एखाद्याला महिनाभर तुरुंगात राहावं लागेल.\"\n\nकॉमेडियन वीर दास ट्विटरवर लिहितात, \"तुम्ही जोक्स आणि हास्य थांबवू शकणार नाही. कॉमेडियन्स ते सादर करतायत म्हणून नाही, तर हसणं ही लोकांची गरज आहे. तुम्ही जितका प्रयत्न कराल, तेवढं हसं करून घ्याल, आत्ताही आणि पुढे इतिहासाकडूनही. ज्यानं ज्यानं विनोदावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याभोवती विनोदांची मालिका तयार झाली आहे.\"\n\nकुणी नरेंद्र मोदींच्या एका जुन्या ट्वीटची आठवण करून दिली, ज्यात भारताचे पंतप्रधान उपहास आणि विनोद आपल्या आयुष्यात आनंद आणत असल्याचं म्हटलं आहे.\n\nअभिनेत्री कुब्रा सैत, कॉमेडियन वरूण ग्रोव्हर, आदिती मित्तल आणि समय रैना यांनीही सोशल मीडियावरून मुनावरच्या अटकेवर टीका केली होती.\n\nकुणाल कामरा ते मुनव्वर फारुकी\n\nअर्थात अशा कारवाईला किंवा टीकेला सामोरं जावं लागलेला मुनव्वर हा पहिलाच कॉमेडियन नाही.\n\nगेल्या महिन्यातच भारताच्या सर्वोच्च न्यायालयानं एका निकालानंतर कुणाल कामरा आणि कार्टुनिस्ट रचिता तनेजा यांनी केलेल्या टिप्पणीसाठी त्यांच्यावर कोर्टाच्या अवमाननाप्रकरणी कारवाई सुरू केली होती.\n\nगेल्या वर्षी जुलैमध्ये कॉमेडियन अग्रिमा जोशुआनं महाराष्ट्र सरकारच्या शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याच्या प्रकल्पावर टिप्पणी केली होती, त्यानंतर अग्रिमाला सोशल मीडियावर बलात्काराच्या धमक्या मिळाल्या आणि शिविगाळही झाली. अग्रिमानं त्यानंतर माफी मागितली आणि संबंधित व्हीडिओ डीलिट केल्याचं जाहीर केलं होतं.\n\nवारंवार होणाऱ्या अशा घटनांविषयी कॉमेडियन्सना काय वाटतं? सुशांत घाडगे सांगतो, \"कशावर जोक्स करायचे याचं स्वातंत्र्य लोकांना असायला हवं. कलाकारांनी काही गोष्टींचं भान ठेवायला हवं हे खरं, पण कलाकारांचा कधी दुखावण्याचा हेतू नसतो, हेही लक्षात घ्यायला हवं.\n\n\"आपण जोक्स फारच जास्त गांभीर्यानं घेतो, प्रत्यक्ष आयुष्यात गंभीर नसलेल्या लोकांवरही सोशल मीडियामुळे दडपण येतं की या जोकवर काहीतरी भूमिका घ्यायला हवी. प्रत्येकवेळी त्यातून काही उपदेश घेण्याचा किंवा त्यातून काहीतरी पोहोचतंय का असा विचार करतो का करतो? जोक जोक आहे, त्यावर हसायचं. लोकांनी हसणं बंद केलं तर कसं चालेल?\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"...नीच्या बॉयफ्रेण्डची टीम हरली की तिला जास्तच शिवीगाळ व्हायची. \"तो दिवस दिवस तोंड उतरवून बसायचा आणि असं दाखवयचा की मी तिथे नाहीच. म्हणजे माझं काही अस्तित्वच नाही. तो रात्रीचा स्वयंपाक करायचा आणि मला जेवायला द्यायचा नाही.\"\n\nअशा प्रकारचं वागणं म्हणजे मानसिक अत्याचार आहे, असं महिलांसाठी काम करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांचं म्हणणं आहे. 2015 मध्ये यूकेत अशा प्रकारच्या वागण्याला गुन्हा घोषित केलं गेलं. समोरच्या माणसाकडून आपल्याला हवं ते करून घेण्यासाठी अशा वागण्याचा वापर केला जातो. \n\nवर्ल्डकपदरम्यान हिंसा... उर्वरित लेख लिहा:","targets":"होत असल्याचं स्पष्ट झालं आहे.\n\nया विषयावर जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की, इंग्लंडचं जिंकणं किंवा हरणं हे फक्त खेळापुरतं मर्यादित न राहता काही व्यक्तींवर त्याचा वाईट परिणामही होऊ शकतो. पण पेनी ठामपणे सांगते की, फक्त फुटबॉल किंवा दारू हेच घरगुती हिंसाचाराचं कारणं नाही. सगळ्या प्रकारचा घरगुती हिंसाचार दारू पिऊनच केला जातो असं नाही किंवा त्यामागे दडलेली पुरुषी मनोवृत्ती दरवेळेस लक्षात येईल असं नाही. \n\nफुटबॉलच्या चाहत्यांचा एक वर्ग पुरुषप्रधान संस्कृती मानतो, मर्दानगी दाखवायला फुरफुरतो आणि लैंगिक भेदभावाला उत्तेजन देतो आणि स्त्री कॉमेंटेटर्स पडद्यावर आल्या की टीका करतो. एक छोटा वर्ग असला तरी सगळेच असे नाहीत. \n\nयूकेतल्या घरगुती हिंसाचार प्रतिबंधक स्वयंसेवी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅन्ड्रा होर्ली म्हणतात की, फुटबॉलला घरगुती हिंसाचाराचं मुख्य कारण समजणं चुकीचं आहे. \"दारू, खेळातली हार किंवा दोन्ही यांना घरगुती हिंसाचाराचं कारण समजणं म्हणजे अत्याचार करणाऱ्याला मोकळीक देण्यासारखं आहे. यामुळे त्यांच्या कृत्याला ते जबाबदार नाहीत असा संदेश जातो.\"\n\n\"फुटबॉल म्हणजे दारू पिणं किंवा जुगार खेळणं यासारखा घरगुती अत्याचाराचा एक बहाणा आहे. वर्ल्डकप संपल्यावरही कित्येक मुलींना त्यांच्या आई-वडिलांकडून होणाऱ्या अत्याचाराला तोंड द्यावं लागतं हे विसरून कसं चालेल?\" सॅन्ड्रा विचारतात. \n\nयंदाचा वर्ल्डकप पेनीनी एन्जॉय केला. पण तरीही तिला काही जणांचं वागणं खटकलं. \"मला कोणाच्या आनंदावर विरजण घालायचं नाहीये. पण लोकांनाही हे लक्षात घेतलं पाहिजे की, त्यांचं असं दारू पिणं, गुंडगिरी करणं आणि धिंगाणा घालणं किती भीतीदायक आहे.\"\n\nएका साध्याशा आकडेवारीने एवढ्या मोठ्या प्रमाणात जनजागृती केली हे पाहून ती खुश आहे. \"हे चांगलंच आहे. वर्ल्डकपच्या वेळेस घरगुती हिंसाचाराच्या जास्तीत जास्त तक्रारी पोलिसात केल्या जात असतील कारण त्याचे परिणाम भयानक असू शकतात. पण आपण हे विसरायला नको की घरगुती हिंसाचाराचा प्रश्न फुटबॉलच्या आधीही होता आणि संपल्यावरही असेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...नू नये यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडे बहुमत नाही, असं मला वाटत नाही. भाजपकडे बहुमत नसतं तर भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असं ते म्हणाले नसते. याबाबत त्यांना आत्मविश्वास आहे, त्यामुळे त्यांच्याकडे बहुमत आहे, असं आम्हाला वाटतं.\"\n\nत्यातच काँग्रेसनेही सत्तास्थापनेच्या चर्चेत उडी घेतल्याचं दिसतंय.\n\nमहाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण द्यावं, असं काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी म्हटलं आहे. भाजप-शिवसेनेने यांनी सत्ता ... उर्वरित लेख लिहा:","targets":"य बोलणार,\" असं ते म्हणाले.\n\nतसंच रविवारी दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरे रिट्रीट हॉटेलमध्ये मुक्कामी असलेल्या आमदारांची भेट घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. \n\nराज्यपालांकडून भाजपला विचारणा\n\nसर्वांत मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्तास्थापन करण्याची इच्छा आहे का आणि तशी त्यांची तयारी आहे का, अशी विचारणा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी केली होती.\n\nनिवडणुकीपूर्वी युती केलेले भाजप आणि शिवसेना यांच्यात मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेल्या रस्सीखेचानंतर शुक्रवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा कोश्यारी यांना दिला होता. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपने आधी सत्तास्थापनेचा दावा करावा, त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असं म्हटलं होतं. \n\n'पहले मंदिर, फिर सरकार'\n\nशनिवारी बहुचर्चित अयोध्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्यीय घटनापीठाचा एकमताने निर्णय दिला, की मूळ जागा हिंदूंना राम मंदिरासाठी देण्यात यावी आणि मुस्लिमांना मशिदीसाठी पाच एकर पर्यायी जागा देण्यात यावी. \n\nया निर्णयानंतर गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेची भूमिका मांडणारे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केलं होतं - \"पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर, महाराष्ट्र मे सरकार... जय श्रीराम!!!\"\n\nत्यामुळे आता सत्तास्थापनेसाठी भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे पुढचं पाऊल टाकणार का, आणि त्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. \n\n\"सत्तास्थापनेसाठी निमंत्रण दिलं आहे. ही प्रक्रिया आधीही सुरू होऊ शकत होती. राज्यपालांनी कुठेतरी ही खात्री करून घ्यायला हवी की भाजपकडे स्पष्ट बहुमत आहे की नाही. घोडेबाजार सुरू होऊ नये, यासाठी राज्यपालांनी लक्ष दिलं पाहिजे,\" असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं आहे. \n\n\"तरीही जर भाजपची सत्तास्थापन झाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसला पटल्यावर भाजपच्या विरोधात मतदान करेल. जर शिवसेनेने त्यांच्याविरोधात मतदान केलं आणि सरकार पडलं, तर पर्यायी सरकार निर्माण करण्याबाबत पक्ष विचार करू शकतो. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक 12 नोव्हेंबरला 11 वाजता बोलवण्यात आली आहे, तेव्हा पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पुढील निर्णय घेतला जाईल,\" असंही नवाब मलिक म्हणाले. \n\nशिवसेनेचे आमदार मालाडच्या..."} {"inputs":"...ने 38 वर्षांच्या इम्रान ताहीरला आपल्याकडे खेचलं. विकेट मिळाल्यानंतर अख्ख्या मैदानभर फेरी मारण्याचं अनोखं सेलिब्रेशन करणाऱ्या वयस्क ताहीरला का घेतलं म्हणून मंडळी टीका करू लागली.\n\nट्वेन्टी-20 प्रकारात ताहीर हमखास पार्टनरशिप तोडतो. मोक्याच्या क्षणी विकेट मिळवणारा ताहीर मॅचविनर आहे. मात्र त्याचं वय त्याच्या कामाआड येऊ शकतं का असे प्रश्न विचारण्यात आले. \n\nरायुडूचा दणका \n\nअनेक वर्ष मुंबई इंडियन्स संघाचा आधारस्तंभ असलेल्या 32वर्षीय अंबाती रायुडूला लिलावावेळी आपल्या कॅम्पमध्ये सामील करण्यासाठी चेन्नईने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. \n\nगेल्या वर्षी मुंबई इंडियन्स संघाने जेतेपदावर नाव कोरलं तेव्हा करण मुंबई संघात होता. यंदा चेन्नईने जेतेपदावर कब्जा केला तेव्हा करण चेन्नई संघात होता. सलग तीन वर्ष विजेत्या संघाचा भाग असण्याचा विक्रमही करणने नावावर केला. विजेत्या संघासाठी करण लकी असल्याचंही यानिमित्ताने सिद्ध झालं. \n\nवॉटसनची पॉवर \n\nपिळदार शरीरयष्टीच्या शेन वॉटसनला आधुनिक भीम म्हटल्यास वावगं ठरणार नाही. प्रचंड ताकदीच्या बळावर गोलंदाजाच्या ठिकऱ्या उडवणारा वॉटसन वर्षानुवर्षे हे काम नेटाने करतो आहे. \n\nअकरा वर्षांपूर्वी तरण्याबांड वॉटसनने राजस्थान रॉयल्सला पहिल्यावहिल्या आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर कब्जा केला तेव्हाही वॉटसन महत्त्वाचा घटक होता. 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप जिंकला तेव्हाही वॉटसन अविभाज्य घटक होता. \n\nफायनलमध्ये शतक झळकावत शेन वॉटसनने चेन्नई सुपर किंग्सचं जेतेपद सुकर केलं.\n\nकारकीर्दीत असंख्य दुखापतींनी जर्जर होऊनही वॉटसन आपली उपयुक्तता वारंवार सिद्ध करत असतो. गेल्या वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने वॉटसनला संघात समाविष्ट केलं. मात्र पूर्ण फिट नसलेल्या वॉटसनसाठी मागचा हंगाम दु:स्वप्न ठरला. \n\nवलयांकित वॉटसनला बंगळुरूने यंदा संघात घेतलं नाही. पस्तिशीही ओलांडलेल्या वॉटसनचा काळ सरला अशी चर्चा होती. यंदाच्या लिलावात चेन्नईने अगदी नाममात्र किंमतीत वॉटसनला खरेदी केलं तेव्हा अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं होतं. \n\nप्रत्येक दुखापतीनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या वॉटसनने फायनलमध्ये शतक झळकावत बॉस कोण हे सिद्ध केलं. दुखापतींमुळे वॉटसन फारशी बॉलिंग करू शकला नाही मात्र त्याच्या बॅटिंगने हैदराबादला तडाखा दिला आणि चेन्नईने जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. \n\nज्येष्ठ क्रीडा पत्रकार भरत सुंदरेसन म्हणाले, \"वय वाढतं तसं तुम्ही अवघड परिस्थितीला अधिक कणखरपणे सामोरे जाऊ शकता. ट्वेन्टी-20 हा वेगवान फॉरमॅट असला तरी अनुभव महत्त्वाचा ठरतो. चेन्नईने विचारपूर्वक अनुभवी खेळाडूंची निवड केली. त्यांनी मॅचविनर खेळाडूंची निवड केली. लिलावानुसार खेळाडू तीन वर्षांसाठी संघाकडे असणार आहेत.\"\n\n\"चेन्नईचे तिशी ओलांडलेले वीर आणखी दोन वर्ष सक्षमतेने खेळू शकतील का प्रश्न आहे. मात्र त्यांनी जाणीवपूर्वक जुगार खेळला. चेन्नईच्या संघावर दोन वर्षांची बंदीची कारवाई झाली होती. चाहत्यांचा विश्वास जिंकण्यासाठी जेतेपद पटकावणं..."} {"inputs":"...ने 6 जागांवर यश मिळवलं आहे. तर भारतीय ट्रायबल पार्टी (2), राष्ट्रीय लोक दल (1), राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी (3), माकप (2) या पक्षांचे उमेदवार विधानसभेत पोहचले आहेत. तर 12 जागांवर अपक्षांनी यश मिळवलं असून 1 जागेवर अपक्ष आघाडीवर आहे.\n\nरात्री 9.50 : मध्य प्रदेशात अटीतटीची लढत\n\nकाँग्रेसने 88 जागा जिंकल्या असून 28 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपने 78 जागांवर यश मिळवलं असून 29 जागांवर आघाडी घेतली आहे. बसपने 1 जागा जिंकली असून 1 जागेवर आघाडी घेतील आहे. समाजवादी पक्षाने 1 जागा जिंकली आहे. 3 जागांवर अप... उर्वरित लेख लिहा:","targets":"8 जागा मिळाल्या आहेत. \n\nसायंकाळी 5.20 : मोदी आणि शहांना चपराक - राज ठाकरे\n\nविधान सभा निवडणुकांचे निकाल म्हणजे मोदी, शहांना ही मोठी चपराक आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते म्हणाले, \"येणाऱ्या लोकसभा निवडणुकांची हा नांदी आहे. देशातील जनता भाजपला मतदान करणार नाही, देशाला राम मंदिराची नाही तर राम राज्याची गरज आहे.\"\n\nसायंकाळी 5.00 - निर्भय मतदारांचं अभिनंदन - उद्धव \n\nया निकालांवर प्रतिक्रिया देतान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मतदारांचं अभिनंदन केलं आहे. ते म्हणाले, \"पर्याय कोण? या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता मतदरांनी जे धाडस दाखवले त्याचं मी अभिनंदन करतो. निवडणुकीत हार जीत तर होतेच. जिंकतो त्याचे अभिनंदन होतच असते. पण चार राज्यांत परिवर्तन घडवणाऱ्या मतदरांचे मी अभिनंदन करतो. त्यांनी ईव्हीएम, पैसवाटप, गुंडागर्दी आणि त्यापेक्षा या फालतू प्रश्नांत गुंतून न पडता जे नको त्यांना आधी नाकारले, उखडून फेकले. पुढचे पुढे काय ते बघू. हेच खरे धाडस आहे. मतदारांच्या धाडसाने देशाला दाखवलेली ही दिशा आहे. त्या सर्व मतदारांचे मी मनापासून अभिनंदन करतो.\"\n\nदुपारी 3.53 : राजस्थानमध्ये काँग्रेसची आघाडी; भाजपची पिछेहाट\n\nराजस्थानमध्ये काँग्रेसने 22 जागांवर विजय मिळवला आहे, तर 78 जागांवर आघाडी मिळवली आहे. तर भाजपने 15 जागांवर विजय मिळवला आहे, तर 57 जागांवर आघाडी घेतली आहे. राजस्थानामध्ये सत्तास्थापनेसाठी 100 जागांची आवश्यकता आहे. काँग्रेसचे आताची मतांची टक्केवारी 39.1 टक्के इतकी आहे तर भाजपची मतांची टक्केवारी 38.6 टक्के इतकी आहे. \n\nदुपारी 3.45 : 'छत्तीसगडमधील विजय जनतेचा'\n\nछत्तीसगडमध्ये निवडणूक जनतेने हाती घेतली, त्यामुळे आम्हाला अपेक्षा होती त्यापेक्षाही मोठा विजय मिळाला आहे, आम्ही जनतेसाठी लढलो. राज्याचा मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल, अशी प्रतिक्रिया छत्तीसगडचे काँग्रेसचे नेते भूपेश बाघेल यांनी दिली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची मोठ्या विजयाकडे वाटचल सुरू आहे. \n\nदुपारी 3.10 : हा मोदींच्या कार्यशैलीचा पराभव - अशोक चव्हाण\n\nमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीचे निकाल म्हणजे मोदींचा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया दिली. पत्रकार परिषदेत त्यांनी मोदींवर टीका केली. ते म्हणाले, \"मोदींच्या..."} {"inputs":"...ने एका सर्वस्वी अनोळखी देशात स्वत:ला सिद्ध केलं. राष्ट्रीय संघात स्थान मिळवणं अगदीच अवघड, परंतु ताहीरच्या कौशल्यांवर दक्षिण आफ्रिकेने विश्वास ठेवला. भारतात २०११ मध्ये झालेल्या वर्ल्डकपसाठी ताहीरची संघात निवड केली. तो दिवस होता २४ फेब्रुवारी. ताहीरच्या माथी देशाकडून खेळायचा टिळा लागला.\n\nयाआधी तो दोन देशात अनेक वर्ष खेळला परंतु दक्षिण आफ्रिकेने त्याचं स्वप्न पूर्ण केलं. पहिल्याच मॅचमध्ये ताहीरने चार विकेट्स घेतल्या. तगड्या प्रदर्शनाच्या बळावर ताहीर दक्षिण आफ्रिकेच्या वनडे आणि ट्वेन्टी-२० संघाचा अव... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्तम येतं त्याला. छोले त्याला प्रचंड आवडतात. भारतात मिळणाऱ्या प्रेमाने भारावून जायला होतं असं ताहीर सांगतो.\n\nआयपीएल स्पर्धेत इम्रान ताहीर चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो.\n\nआजच्या घडीला ताहीरच्या नावावर वनडेत ९९ मॅचमध्ये १४६ विकेट्स आहेत. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ७८४ तर ट्वेन्टी-२० लीगमध्ये ३०३ विकेट्स आहेत. ताहीरचा हा तिसरा आणि शेवटचा वर्ल्डकप आहे. या वर्ल्डकपनंतर निवृत्त होणार असल्याचं ताहीरने आधीच जाहीर केलंय. \n\nदक्षिण आफ्रिकेला चोकर्स टॅग बाजूला सारून पहिलावहिला वर्ल्डकप जिंकायचा आहे. अमाप उत्साह आणि युवा ऊर्जेसह खेळणारा ताहीर आफ्रिकेचं स्वप्न पूर्ण करणार का? हे दीड महिन्यात स्पष्ट होईल. क्रिकेटइतकंच यशस्वी देशांतर करणारा अवलिया म्हणून ताहीर लक्षात राहील. \n\nइम्रान ताहीरने प्रतिनिधित्व केलेले संघ\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ने कधीही मागे वळून पाहिलं नाही. \n\n\"दोन वर्षांपूवी मनूने बंदूक उचलली आणि दहापैकी दहा गुण मिळवत प्रशिक्षकांना चकित केलं. तिच्या शाळेत शूटिंग रेंज आहे, हे आमचं भाग्य. तसं नसतं तर मनूला प्रशिक्षणासाठी 100 किलोमीटर दूर जावं लागलं असतं,\" असं ते पुढे सांगतात. \n\n\"कॉमनवेल्थ पदकाने आनंद झाला आहे. आता मनूला ऑलिम्पिकच्या व्यासपीठावर पदकासह पाहायचं आहे,\" असं रामकिशन यांनी सांगितलं. \n\nमनूच्या पदकाचा आनंद साजरा करताना कुटुंबीय\n\nरामकिशन आणि सुमेधा CBSE बोर्डाची शाळा चालवतात. या शाळेत तिरंदाजी, कबड्डी आणि बॉक्सि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ने कोव्हिड-19 रुग्ण सूरतमध्ये पोहोचत आहेत. \n\nमहाराष्ट्रातील रूग्ण सुरतमध्ये का पोहोचत आहेत? हे जाणून घेण्यासाठी आम्ही सुरत महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकरी डॉ. प्रदीप उम्रिगर यांच्याशी संपर्क केला. \n\nकोरोना काळात अॅम्ब्युलन्स सतत धावत आहेत.\n\nबीबीसीशी बोलताना ते सांगतात, \"गेल्या 20-25 दिवसांपासून सुरतमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णालयात येणारे 9 ते 10 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहेत.\"\n\nसुरत महानगर... उर्वरित लेख लिहा:","targets":"शी बोलताना पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर म्हणाले, \"नंदुरबार जिल्हा प्रशासनाने कोव्हिड आयसोलेशनसाठी रेल्वेची मदत मागितली होती. रेल्वेने आयसोलेशनसाठी 21 कोच (डब्बे) नंदुरबार जिल्हा प्रशासनाला पुरवले आहेत.\"\n\n\"या प्रत्येक कोचमध्ये 60 रुग्णांना ठेवण्याची क्षमता तयार करण्यात आली आहे. हे कोच नंदुरबारमध्ये पोहचले आहेत,\" असं सुमीत ठाकूर पुढे म्हणाले.\n\nनंदुरबारमध्ये 7338 अॅक्टिव्ह कोरोनारुग्ण आहेत. 11 एप्रिलला 348 नवीन कोरोनारुग्ण आढळून आले होते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ने जगातील इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त म्हणजे 39 रॉकेट प्रक्षेपित केली आहेत. त्यापैकी केवळ एक उड्डाण अपयशी ठरलं. 2016 साली 22 उपग्रह सोडणाऱ्या चीनने अवघ्या दोन वर्षांत ही झेप घेतली. \n\nगेल्या वर्षी अमेरिकेने 34 तर रशियाने 20 उपग्रह प्रक्षेपित केली आहेत. 2016 साली अमेरिकेने आपल्या अंतराळ कार्यक्रमावर तब्बल 36 अब्ज डॉलर खर्च केले होते. तर त्याच वर्षी चीनने 5 अब्ज डॉलरहूनही कमी खर्च केला होता, ही बाब लक्षात घेतली पाहिजे. \n\nपृथ्वीच्या कक्षेत अधिकाधिक उपग्रह सोडता यावेत, यासाठी चीन खूप जास्त वजन उचल... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\n2016मध्ये त्यांनी 'अॅओलाँग-1' उपग्रह सोडला. याला 'फिरणारा ड्रॅगन' (Roaming Dragon) असंही म्हणतात. अंतराळातील जुन्या उपग्रहांचा कचरा साफ करण्यासाठी या उपग्रहाला रोबोटिक हातही बसवण्यात आला आहे. \n\n\"अंतराळातील निकामी झालेल्या उपग्रहांचा कचरा एकत्र करून तो संपूर्णपणे नष्ट करण्यासाठी पृथ्वीच्या कक्षेत आणणारं तंत्रज्ञान आम्ही विकसित केलं आहे. त्यामुळे 'अॅओलाँग-1' हा अंतराळातील कचरा गोळा करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या उपग्रहांच्या मालिकेतील एक उपग्रह आहे,\" अशी माहिती चीनच्या अंतराळ कार्यक्रमातील अधिकाऱ्यांनी दिली होती. \n\nनासाच्या माहितीनुसार अंतराळात निकामी झालेल्या उपग्रहांचे चेंडूच्या आकाराचे जवळपास 20,000 तुकडे पृथ्वीभोवती फिरत आहेत. हे तुकडे उपग्रह आणि अंतराळयानांचं नुकसान करू शकतात. \n\nतर गोटी किंवा त्याहून मोठ्या आकाराचे जवळपास पाच लाख तुकडे आहेत. तर ज्यांना गोळाही करता येत नाही असे तर लाखो तुकडे आहेत. \n\nमात्र हेच तंत्रज्ञान युद्धादरम्यान शत्रू राष्ट्राचे उपग्रह नष्ट करण्यासाठीही वापरलं जाण्याची शक्यता आहे. \n\nगेल्या वर्षी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या संरक्षण खात्याला 'अंतराळदल' ही सहावी शाखा स्थापन करण्याचे आदेश दिले होते. \n\nअमेरिका 2002 साली क्षेपणास्त्र विरोधी करारातून बाहेर पडला. यामुळे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या प्रशासनासाठी अंतराळ आधारित शस्त्रास्त्र यंत्रणा तयार करण्याचा मार्ग सुकर झाल्याने अमेरिकेच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेविषयी चीनने काळजी व्यक्त केली होती. \n\n5. क्वाँटम कम्युनिकेशन\n\nसायबर सुरक्षेविषयी सांगायचे तर माहितीची सुरक्षितता हीच सर्वाधिक महत्त्वाची बाब असते. \n\nयाबाबतीत चीनला पहिलं मोठं यश मिळालं ते 2016 साली. 2016मध्ये चीनने माहिती लीक होणार नाही, अशी गुप्त संपर्क यंत्रणा असलेला उपग्रह प्रक्षेपित केला होता. \n\nया उपग्रहाला प्राचीन चीनमधील शास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ते मिसीयस यांचं नाव देण्यात आलं होतं. या उपग्रहात माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी क्वाँटम सिद्धांताचा वापर करण्यात आला होता. \n\nकुठल्याही प्रकारचा बाहेरील हस्तक्षेप लगेच निदर्शनास येत असल्याने क्वाँटम कम्युनिकेशन सुरक्षित मानलं जातं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ने ठराव मंजूर करत 1996 साली झालेल्या मायकल जॅक्सन यांच्या कार्यक्रमावरील 3.3 कोटी रुपयांचा करमणूक कर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.\"\n\nमात्र, \"ती चॅरिटीच आता नसल्याने ही रक्कम राज्य सरकारकडे जमा करावी, असं आमचं मत असल्याचं\" शिरीष देशपांडे यांचं म्हणणं आहे. \n\nभारतीय संगीत प्रेमींसाठी मायकल जॅक्सनचा कार्यक्रम एक दुर्मिळ संधी होती. मुंबईतल्या हॉटेल ओबेरॉयमध्ये मायकल जॅक्सन उतरला होता. मीडिया रिपोर्टनुसार त्याने हॉटेलकडे एका मोठ्या आरशाची मागणी केली होती आणि जाताना त्या आरशावर ऑटोग्राफही दिला होता. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल तर संस्कृती म्हणजे काय? तो अमेरिकेतल्या काही मूल्यांचं प्रतिनिधित्व करतो आणि भारतीयांनी ती मूल्यं स्वीकारण्यात काही गैर नाही. जॅक्सन ज्या अमेरिकेचं प्रतिनिधित्व करतो ती आपल्याला आवडली पाहिजे.\"\n\nजून 2009 मध्ये लॉज एंजलिसमधल्या राहत्या घरी वयाच्या 50 व्या जॅक्सनचा मृत्यू झाला. त्याच्यावर लहान मुलांच्या लैंगिक शोषणाचे आरोपही झाले होते. \n\n1 नोव्हेंबरच्या आल्हाददायक संध्याकाळी मुंबईतल्या स्टेडिअमवर झालेला जॅक्सनचा कॉन्सर्ट हिट ठरला. एका चाहत्याने सांगितलं, \"जॅक्सनने हेलिकॉप्टरमधून स्टेडियमला फेरी मारली आणि त्यानंतर एका रॉकेटने तो स्टेडिअममध्ये दाखल झाला.\" \n\nएका 15 वर्षांच्या मुलाला त्याने स्टेजवर डान्स करायला बोलावलं होतं. \n\nएका परदेशी मासिकाशी बोलताना कॉन्सर्टचं वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराने सांगितलं होतं, \"ज्यांना स्टेडिअमच्या आत जाता आलं नाही त्यांनी बाहेर रस्त्यावर गर्दी केली होती. त्यामुळे ट्रॅफिक जॅमही झाला. त्याकाळी मुंबईत ध्वनी मर्यादेचे कठोर नियम नव्हते आणि जॅक्सनच्या संगीताचा आवाज अनेक मैलांपर्यंत ऐकू गेला होता. लोक वेडे झाले होते. ते रस्त्यावरच गात होते, नाचत होते.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ने तयार केलेले जवळपास 100 कायदे आता निष्प्रभ ठरणार आहेत. \n\nराज्यपालांची परिभाषाही आता बदलली आहे. यापुढे प्रदेशात उप-राज्यपाल प्रशासकीय प्रमुख असेल. तर केंद्रीय कायद्यांची अंमलबजावणी करण्यासाठी काही नवीन विभागांची स्थापना करावी लागेल. स्थानिक आमदारांची संख्याही 89 वरून वाढून 114 होणार आहे. \n\nस्थानिक अधिकारी बोलायला घाबरतात आणि जे बोलतात ते नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवरच. अशाच एका काश्मिरी अधिकाऱ्याने सांगितलं, \"स्थानिक अधिकारी आणि इतर कर्मचारी यापुढे केंद्राद्वारे नियंत्रित प्रशासनाच्या मोठ्या चाका... उर्वरित लेख लिहा:","targets":"्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना 5 ऑगस्टपासून स्थानबद्ध करण्यात आलं आहे. \n\nत्यांच्या पक्षाचे प्रवक्ते ताहीर सईद म्हणतात, \"राजकीय पक्ष मरत नाहीत. चढउतार येतात. मात्र, राजकीय पक्ष कठीण काळाचा सामना करतात. आमचा अजेंडा दिल्ली ठरवू शकत नाही. आम्ही भविष्यात कशाप्रकारचं राजकारण करायचं हे इथली जनता आणि त्यांच्या भावनाच ठरवतील.\"\n\nभारत समर्थक राजकीय नेत्यांना एकतर तुरुंगात टाकण्यात आलं आहे. किंवा त्यांना स्थानबद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे काश्मीरचं राजकारण आता इतिहासजमा झाल्याचं वाटतं. \n\nसरकारने जम्मू-काश्मीर आणि लडाखच्या सर्वच्या सर्व 22 जिल्ह्यांमध्ये विकास परिषदा स्थापन केल्या आहेत. ग्रामपंचायतींचे निवडून आलेले सदस्य या परिषदांचे अध्यक्ष निवडतील. \n\nताहीर सईद म्हणतात, \"गावचे सरपंच राजकारण बदतील, असं दिल्लीला वाटतं. त्यांना हा प्रयोग करू द्या. मात्र, त्यांनी जी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे ती समस्या आणखी वाढली आहे.\"\n\n'सर्व काही गमावलेलं नाही'\n\nहसनैन मसुदी निवृत्त न्यायाधीश आहेत. त्यांनी गेल्याच वर्षी फारूख अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स पक्षात प्रवेश केला आहे. या वर्षीच्या सुरुवातीला ते संसदेत निवडून गेलेत. त्यांच्या मते 5 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेला निर्णय ही 'सर्वांत मोठी घटनात्मक फसवणूक' होती.\n\nते पुढे म्हणतात, \"हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. केवळ मुस्लीमच नाही तर सर्वच समाजातल्या लोकांनी काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याला आव्हान दिलं आहे. सर्वोच्च न्यायालयात 14 नोव्हेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. मात्र, सरकारला घाई झाल्याचं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की या प्रकरणावर पुनर्विचार व्हावा आणि प्रकरणाच्या सुनावणीसाठी खंडपीठ स्थापन केलं तर अशा परिस्थितीत सरकार स्थानिक प्रशासन बरखास्त करून उप-राज्यपालाची नियुक्ती कशी करू शकतं?\"\n\nकलम 370 रद्द करण्यामागे सरकारने दिलेल्या कारणावरही मसुदी प्रश्न उपस्थित करतात. \n\nते म्हणतात, \"विकासाच्या मार्गात अडथळे येत होते, असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र, विकास निर्देशांकात भारताच्या सर्व राज्यांमध्ये जम्मू-काश्मीरचा क्रमांक पहिला आहे. आमच्याकडे भिकारी नाहीत. इथे लोक फुटपाथवर झोपत नाहीत. बेरोजगारी आहे मात्र, ती नवी दिल्लीने वेगवेगळ्या योजनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आहे.\"\n\nमसुदी म्हणतात सरकारने उचलेल्या या पावलामागे जम्मू-काश्मीरच्या जनतेला..."} {"inputs":"...ने दारा शिकोहची बाजू घेतली. पण औरंगजेब बादशाह झाल्यानंतर त्याने जहाँआरा बेगमला पादशाह बेगम केलं.\"\n\nसर्वांत सुसंस्कृत स्त्री\n\nमुघल काळातील सर्वांत सुसंस्कृत स्त्रियांमध्ये जहाँआरा बेगमची गणना केली जाते. तिचं त्या काळातील वार्षिक उत्पन्न 30 लाख रुपये होतं. आज ही रक्कम दीड अब्ज रुपये इतकी होईल.\n\nशहाजहान काळातला लाल किल्ला\n\nमुघल प्रजादेखील तिच्यावर जीव ओवाळून टाकत असे. इतिहासकार राना सफावी सांगतात, \"ती शहजादी होती, शाहजहानची मुलगी होती किंवा औरंगजेबाची बहीण होती, एवढीच तिची ओळख नाही. ती तिच्या काळात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांकडून माफीनामा लिहून घेण्यात आला आणि त्यांना काही पैसे देण्यात आले. यानंतर जहाँआला बरी झाली. त्या वेळी शहाजहाँने आपल्या कोषागाराची दारं उघडून लोकांना पैसा वाटला होता.\"\n\nशाहजहानच्या सत्ताकाळात जहाँआराला इतकं उच्च स्थान प्राप्त झालं होतं की सर्व महत्त्वाचे निर्णय तिच्या सल्ल्याने घेतले जात असत. त्या काळी भारतात येऊन गेलेल्या पाश्चात्त्य इतिहासकारांनी 'गावगप्पां'ची नोंद केलेली सापडते. त्यानुसार, शहाजहाँ व त्यांची मुलगी जहाँआरा यांच्या अवैध संबंध असल्याचंही बोललं जात असे.\n\nसामर्थ्यवान मुघल बेगम\n\nइरा मुखौटी सांगतात, \"पाश्चात्त्य प्रवासी भारतात येत असत तेव्हा त्यांना इथल्या सामर्थ्यवान मुघल बेगम बघून आश्चर्य वाटायचं. त्या काळी इंग्रज स्त्रियांना इतके अधिकार नसायचे. भारतात मात्र बेगम स्त्रिया व्यापार करायच्या आणि त्यांनाही कोणत्या वस्तूंचा व्यापार करावा याबद्दल हुकूम द्यायच्या. हे पाहून असे प्रवासी चकित व्हायचे. त्यामुळेच जहाँआराचे शाहजहानशी गैरसंबंध असतील, असं त्यांना वाटत होतं. शाहजहानची मुलगी खूप सुंदर आहे, असंही या प्रवाशांनी नमूद करून ठेवलं आहे. पण त्यांना जहाँआराकडे पाहायची संधी कधी मिळाली असेल, असं मला वाटत नाही. शाहजहानचे त्याच्या मुलीशी अवैध संबंध असतील, म्हणूनच तिला एवढे अधिकार मिळालेत, असा या मंडळींचा समज झाला होता.\"\n\nफ्रेंच इतिहासकार फ्रांस्वा बर्नियर यांनी 'ट्रॅव्हल्स इन द मुघल एम्पायर' या पुस्तकात लिहिल्यानुसार, \"जहाँआरा खूप सुंदर होती आणि शाहजहान तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करायचा. जहाँआरा स्वतःच्या वडिलांची इतकी काळजी घ्यायची की शाही भोजनामध्ये वाढले जाणारे सर्व पदार्थ जहाँआराच्या नजरेखाली शिजवले जात असत.\"\n\nबर्नियर लिहितात, \"शाहजहानचे स्वतःच्या या मुलीसोबत अवैध संबंध असल्याचं त्या काळी सर्वत्र बोललं जात असे. स्वतः लावलेल्या झाडाची फळं चाखायचा अधिकार बादशाहाला आहेच, असंही काही दरबारी मंडळी पुटपुटत असत.\"\n\nइतिहासकार निकोलाओ मनुची मात्र या प्रतिपादनाचं खंडन करतात. बर्नियर यांचं म्हणणं पूर्णतः पोकळ आहे, असं ते म्हणतात. पण जहाँआराचे काही प्रियकर तिला लपूनछपून भेटायला येत असत, हेही मनुची नमूद करतात. \n\nमनुची यांच्या मुद्द्याची पुष्ट करत राना सफावी म्हणतात, \"फक्त बर्नियर यांनीच शाहजहान व जहाँआरा यांच्यातील अवैध संबंधांचा मुद्दा नोंदवलेला आहे. ते औरंगजेबासोबत होते आणि दारा शिकोहवर नाराज होते. अशा संबंधांची..."} {"inputs":"...ने पाकिस्तानात राहणारे शीख आणि हिंदू असं वागले तर त्यांच्याबरोबरही असाच न्याय व्हावा.आपण पक्षपात करू शकत नाही. देशातल्या मुसलमानांना आपण आपलं मानलं नाही तर पाकिस्तान हिंदू आणि शीख माणसांना आपलं कसं मानेल? असं होणार नाही.\"\n\nगांधी नेमकं काय म्हणाले होते?\n\n\"पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि शीख माणसं तिकडे राहू इच्छित नसतील तर ते परत येऊ शकतात. अशा स्थितीत परत आलेल्या माणसांना रोजगार मिळवून देणं, हे भारत सरकारचं आद्य कर्तव्य असेल. त्यांचं जीवन कष्टप्रद होऊ नये याची काळजी घेणं सरकारचं कर्तव्य आहे. पाकिस... उर्वरित लेख लिहा:","targets":"मधली परिस्थिती वेगळी आहे. त्यांना गांधीजींनी सांगितलेल्या मार्गाने जायचं होतं तर गांधींनी कधीही मुसलमानांना विलग केलं नाही. ते म्हणाले होते, ज्यांना कोणत्याही देशाने आपलंसं म्हटलेलं नाही त्यांच्यासाठी भारत देश आहे. बाहेरून येणाऱ्या मुसलमानांना आश्रय देण्याचंही ते म्हणाले होते. त्यामुळे सोयीस्करपणे स्वत:च्या राजकारणासाठी गांधीजींच्या वक्तव्याचा विपर्यास करत संदर्भ देणं हा गांधीजींचा अपमान आहे.\" \n\nदिल्ली विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि उजव्या विचारसरणीची विचारधारेने प्रभावित प्राध्यापक संगीत रागी यांनी सांगितलं की, \"गांधीजींचं ते वक्तव्य सध्याच्या काळात अप्रसांगिक असल्याचं म्हणत आहेत ते राजकीयदृष्ट्या प्रेरित लोक आहेत. गांधीजींचं वक्तव्य वर्तमान काळाला चपखल लागू आहे. पाकिस्तानी मुसलमान किंवा तीन देशांचे मुसलमान भारतासाठी धोकादायक ठरू शकतात.\"\n\nमहात्मा गांधी\n\nइतिहासाचे जाणकार अव्यक्त म्हणतात, हिंदू आणि शीख शरणार्थींच्या संदर्भात गांधीजींचं वक्तव्य तत्कालीन संदर्भ वगळून सादर केलं जातं. हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं की असं म्हणणारी माणसं अप्रत्यक्ष पद्धतीने द्विराष्ट्रीय सिद्धांतावर शिक्कामोर्तबच करत आहेत. असं करणं त्यांच्या अजेंड्याचा भाग आहे. यामध्ये ते गांधीजींचं नाव चुकीच्या पद्धतीने घेतलं जात आहे. पाकिस्तानातील हिंदू आणि शीख समाजाच्या व्यक्तींना भारतात स्थलांतरित होऊ देण्यासाठी गांधीजी अनुकूल होतं, असं भासवलं जात आहे. \n\n26 सप्टेंबर 1947 रोजी गांधीजींचं हे वक्तव्य आपण संपूर्ण वाचलं तर असं लक्षात येतं की पाकिस्तानातील हिंदू तसंच शीख अल्पसंख्याक पाकिस्तानप्रति इमानदार होऊ शकत नाहीत, त्यांना तिथे राहण्याचा अधिकार नाही. \n\nमहात्मा गांधी शेवटपर्यंत फाळणीचा अशा स्वरूपात स्वीकार करू शकले नाहीत. 25 नोव्हेंबर 1947 रोजी केलेल्या प्रार्थनेवेळी गांधीजींनी स्थलांतरित तसंच शरणार्थी शब्द मान्य करण्यास नकार दिला होता. निराश्रित आणि पीडित अशा शब्दांचा त्यांनी उपयोग केला. दोन्ही धर्मातल्या अल्पसंख्याक समाजासाठी त्यांनी या शब्दाचा प्रयोग केला. \n\nबीबीसीने केलेल्या पडताळणीत हे आढळलं की पाकिस्तानात राहणारे हिंदू आणि शीख समाजातील व्यक्तींना जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांनी भारतात यावं. त्यांचं स्वागतच असेल असं महात्मा गांधी म्हणाले होते. \n\nमात्र या वक्तव्याचं तत्कालीन औचित्य आणि वर्तमान स्थितीतील संदर्भ, यावरून प्रश्नचिन्ह..."} {"inputs":"...ने स्पष्ट केलं.\n\nशालेय शिक्षण विभागाचे सहसचिव इम्स्तियाज काजी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली असून या समितीसोबत नुकतीच एक बैठक घेतल्याचंही वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. \n\nही समिती पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधण्यासाठी असेल. ही समिती शिक्षण विभागाला शुल्क नियंत्रणासंदर्भात तसंच पालकांच्या तक्रारींबाबत माहिती घेणार आहे. तसंच समिती अहवाल सादर करणार असून सरकारला सूचना देऊ शकते.\n\nपालकांनी फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जाऊ नये अश... उर्वरित लेख लिहा:","targets":"िर्णयाला खासगी शाळांच्या विनाअनुदानित शाळा संघटनेने न्यायालयात आव्हान दिले. ही सुनावणी जवळपास चार महिने सुरू होती.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nहिंदूस्थान टाईम्सने 2 मार्च 2021 रोजी दिलेल्या बातमीनुसार, उच्च न्यायालयाने फी संदर्भातील शासन निर्णयावर लागू केलेली स्थगिती उठवली आणि पालकांच्या तक्रारींची सरकारने दखल घ्यावी असंही म्हटलं. तसंच शाळांकडून शोषण होत असल्यास राज्य सरकार सुओ मोटो कार्यवाही करू शकतं असंही न्यायालयाने सांगितलं.\n\nराज्य सरकारने 8 मे 2020 रोजी शासन निर्णय जारी केला असल्याने त्याआधी निश्चित केलेली फी सरकारला रद्द करता येणार नाही असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला. तसंच नियमानुसार आकारली जात असलेली फी पालकांना भरावी लागेल असंही न्यायालयाने स्पष्ट केलं. \n\nविनाअनुदानित शाळा संघटनेचे सदस्य रोहन भट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सरकारचा जीआर 8 मे 2020 रोजी आला आणि न्यायालयाचा निकाल 2 मार्च 2021 रोजी जाहीर झाला. त्यामुळे अनेक शाळांनी यापूर्वीच अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. पण काही खासगी शाळा शेवटपर्यंत लढत होत्या.\"\n\nमुंबईतील एक पालक आणि वकील अरविंद तिवारी यांनी राज्य सरकारच्या जीआर समर्थनार्थ अर्ज केला होता. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"फी वाढीबद्दल न्यायालयाचे स्पष्ट निर्देश आता आले आहेत. पण शाळा बंद असताना फी कमी करण्यासंदर्भातही आता राज्य सरकार कारवाई करू शकणार आहे. कारण सरकारच्या जीआरवर जी स्थगिती होती ती न्यायालयाने उठवली आहे. त्यामुळे जीआरमध्ये शाळा जो खर्च करत नाही तो पालकांकडून वसूल करता येणार नाहीय.\"\n\nपालकांच्या अनेक तक्रारी आहेत. पण राज्य सरकार अद्याप शाळांवर कारवाई करताना दिसत नाहीत असंही ते सांगतात. \n\nशाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षकांचा पगार कसा द्यायचा?\n\nपालकांनी फी दिली नाही तर शाळांचे व्यवस्थापन आणि शिक्षकांचा पगार कसा द्यायचा? असा प्रश्न खासगी संस्थाचालकांनी उपस्थित केला आहे.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nअनेक शाळांनी फी कमी केल्याचा दावा शिक्षक-पालक संघटनेच्या प्रमुख अरुंधती चव्हाण यांनी केला. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"काही पालकांना अजिबातच फी भरायची नाही. आर्थिक अडचणी वाढल्याने पालक फी भरण्यास नकार देतात. मग शाळा कशी चालवायची? शाळेची इमारत, त्याची देखभाल आणि इतर बराच खर्च आहे. शिक्षक ऑनलाईन शिकवत आहेत. त्यांनाही आवश्यक ते प्रशिक्षण आणि साहित्य द्यावे..."} {"inputs":"...नेक लोक या कोळशाच्या खाणींचं समर्थन करत आहेत.\n\nपण या खाणींचा विरोधही अनेक जण करत आहेत. कोळसा जाळल्याने कार्बनडाय ऑक्साईडसारख्या ग्रीनहाऊस गॅसचं उत्सर्जन होतं. ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्रेट बॅरिअर रीफला धोका निर्माण झाला आहे. या रीफमुळे 64,000 लोकांना रोजगार मिळतो. त्या लोकांना रीफचं नुकसान झालेलं परवडण्यासारखं नाही.\"\n\nग्रेट बॅरिअर रीफला युनस्कोने वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. ही रीफ 400 प्रकारची प्रवाळं, 4000 प्रकारच्या सागरी गोगलगाई, ऑक्टोपस किंवा तत्सम प्रकारचे प्राणी, 240 प्रकारचे पक्षी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऱ्यांनी आम्हाला या प्लॅन्ससाठी वेळापत्रक ठरवून द्यायला सपेशल नकार दिला आहे.\"\n\nअदाणींनी आत्तापर्यंत ऑस्ट्रेलियमध्ये 3.3 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. \n\nप्रस्तावित खाणीपासून 160 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या क्लेरमॉन्ट या छोट्याशा गावातल्या एका हॉटेलचे मालक असणारे केल्विन अॅपलटन खाणीबद्दल उत्साही आहेत. \n\nते सांगतात, \"इथल्या स्थानिक अर्थव्यवस्थेसाठी ही खाण खूप फायदेशीर ठरेल. आमच्या 3000 लोकसंख्येच्या गावात 80 टक्के लोक खाणीच्या बाजूने आहेत. आम्हाला वीजेसाठी आणि पोलादउद्योगासाठी कोळशाची गरज आहे. अदानींना ज्याप्रकारे एकटं पाडलं जातंय ते पाहून आम्हाला आमचीच लाज वाटतेय.\"\n\nअदाणींच्या प्रवक्त्याच्या मते हा कारमायकल खाणप्रकल्प जवळपास 8250 रोजगारांची निर्मिती करेल. 1500 थेट खाण आणि कोळशाच्या वाहतुकीशी संबंधित तर 6750 इतर. \n\nसन 2017-18 मध्ये ऑस्ट्रेलियाने 44 दशलक्ष टन मेटालर्जिकल कोळसा भारतात निर्यात केला होता. ज्याची किंमत 9 अब्ज 50 कोटी होती. तर 3.8 दशलक्ष टन थर्मल कोळसा निर्यात केला ज्याची किंमत 42 कोटी 50 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर होती. \n\nभारताची कोळसा आयातीची गरज 2019-20 मध्ये आणखी वाढेल अशी चिन्ह आहेत. पण ब्राऊन म्हणतात की, \"भारताला अदानींच्या कोळशाची गरज नाही. त्यांना ऑस्ट्रेलियातल्या चांगल्या उर्जेच्या पुर्नवापराच्या तंत्रज्ञानाची गरज आहे. कारण आंतरराष्ट्रीय कोळसा उद्योगानेही हे मान्य केलंय की थर्मल कोलचा वापर येत्या काही दशकात कमी करावा लागणार आहे. एकवेळ अशी येईल जेव्हा तो वापरता येणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नेच्या व्यवहार्यतेविषयी प्रश्न उपस्थित होऊ शकतात, असं IIM अहमदाबादमधील असोसिएट प्रोफेसर रीतिका खेड़ा यांचं मत आहे. त्या म्हणतात, \"कोणत्याही रेशन दुकानावर पहिलंच ठरलेलं असतं की तिथे किती रेशन कार्ड जोडलेले आहेत आणि त्यानुसार मग तिथे रेशन पोहोचवलं जातं. जर एखाद्या दुकानदाराकडे १०० जण रेशन घ्यायला येतात, आणि आज फक्त 20 जणच आले, तर ते तांत्रिकदृष्ट्या बरोबर असेल, कारण तुम्ही त्यांचा हिशेब ठेऊ शकता.\"\n\nपण, आपण हेही समजून घेणं गरजेचं आहे की आता मोठ्या प्रमाणावर मजूर गावाकडे परतत आहे. त्यामुळे समजा 100 ... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण्यात येतं. शहरी भागात 59 हजार रुपये, तर ग्रामीण भागात 44 हजार रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना प्राधान्य गटात या योजनेचा लाभ देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. \n\nमहाराष्ट्रात तीन प्रकारची रेशन कार्ड आहेत. पिवळं, केसरी आणि पांढरं. राज्य सरकारच्या अन्न व पुरवठा विभागाच्या वेबसाईटनुसार, पिवळ्या रंगाचं रेशनकार्ड त्यांना मिळतं ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 15 हजार रुपयांपर्यंत असतं. तर केशरी रेशन कार्डसाठी कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न रुपये 15 हजार पेक्षा जास्त, पण एक लाखपेक्षा कमी असावं लागतं. तर ज्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे मिळून एकत्रित वार्षिक उत्पन्न एक लाख आहे अशा कुटुंबाला पांढरं रेशनकार्ड देण्यात येतं. \n\n30 सप्टेंबर 2018 पर्यंत महाराष्ट्रात एकूण रेशन कार्ड धारकांची संख्या 2 कोटी 47 लाख 41 हजार 764 इतकी आहे. \n\nपुरवठा साखळीची समस्या\n\nजेव्हा दुसऱ्या राज्यातील लोकांना रेशन दिलं जाईल, तेव्हा स्वत:च्या राज्यातील रेशनच्या घटत्या प्रमाणाची पूर्तता कशी करायची ही राज्यांची खरी समस्या असेल आणि याकडे दुर्लक्ष केलं गेलंय, असं सामाजिक कार्यकर्ते निखिल डे यांना वाटतं. \n\n\"तामिळनाडू, केरळ, ओडिशा या राज्यांची स्वत:ची योजना आहे. कुणी कमी भावांत विक्री करतं, कुणी विक्रीचं प्रमाण वाढवलं आहे. त्यामुळे मग या राज्यांतलं कुणी दुसऱ्या राज्यांत गेलं किंवा दुसऱ्या राज्यांतलं या राज्यात आलं, तर त्यांना तितक्याच प्रमाणात रेशन द्यावं लागेल आणि राज्य सरकारसमोर ही डोकेदुखी ठरेल.\" \n\nत्यांच्यानुसार यात अजून एक मुद्दा आहे आणि तो म्हणजे समजा रेशनच्या दुकानात आज रेशन घेण्यासाठी 25 लोक जास्त आले, तर पुढच्या महिन्यात येतीलच याची काहीएक गॅरंटी नाही. ते दुसऱ्या ठिकाणी गेले असू शकतील किंवा त्यांच्या स्वत:च्या राज्यातही परत गेलेले असू शकतात. त्यामुळे मग हे सगळं मॅनेज करणं एक आव्हान आहे. मग या सगळ्यावर उपाय काय? \n\nआताच्या संकटाचा सामना करताना सरसकट सगळ्या गरजूंना 10 किलो धान्य द्या, असा उपाय सरकार करू शकतं, असं तज्ज्ञांना वाटतंय. तर ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनासुद्धा सरकारनं धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुभाष लोमटे करतात. \n\nपण सध्याच्या काळात गरिबांना आणि गरजूंना मदत लवकर आणि थेट कशी मिळेल हे बघणं महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच एक देश, एक रेशन कार्ड ही योजना तर सरकारनं जाहीर केलीये. पण येत्या काळात..."} {"inputs":"...नेत्यांची बैठक 21 जुलै रोजी बोलावली. \n\nशासनाने काही अटी घालून सर्व धार्मिक स्थळं उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी जलील यांनी केली.\n\nयावेळी जलील यांनी माध्यमांशीही संवाद साधला. \"आम्ही प्रतिकात्मक ईद साजरी करणार नाही. शासनाचं परिपत्रक आम्ही पाळणार नाही. सगळे नियम आम्हाला आणि तुम्हाला मात्र सूट हे चालणार नाही. गर्दी टाळण्यासाठी सरकारने दिलेले नियम पंतप्रधान मोदी यांना लागू होत नाहीत का? मोदी यांनी 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम दिल्ली बसून प्रतिकात्मकरित्या साजरा करावा,\" असं वक्तव... उर्वरित लेख लिहा:","targets":"नियम पाळून साधेपणाने साजरे केलेले असताना जलील यांनी अतिशय बेजबाबदार वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया श्रीराज नैर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. \n\nकुर्बानीवर बंदी नाही, फक्त बाजार भरवता येणार नाही\n\nजलील यांच्या भूमिकेवर शासनाची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याशी बीबीसी मराठीने बातचीत केली. \n\n\"इम्तियाज जलील यांनी शासनाची नियमावली नीट वाचली नसेल. शासनाने कुर्बानीवर बंदी घातलेली नसून फक्त बाजारात गर्दी करण्यावर बंदी घातलेली आहे,\" असं मलिक यांनी स्पष्ट केलं. \n\nते सांगतात, \"कोरोना व्हायरस लॉकडाऊनच्या काळातही बोकड कापले जायचे. आताही कापले जात आहेत. बकरी ईदसाठी नियमावली देताना शासनाने बोकड कापू नये, असं कधीच म्हटलं नाही. फक्त बाजार भरवल्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका आहे, त्यामुळे बाजारात गर्दी करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे.\"\n\nशासनाने आपल्या नियमावलीत प्रतिकात्मक स्वरूपात बकरी ईद करण्याची सूचना केली आहे. \n\nइम्तियाज जलील\n\nया मुद्द्यावरूनही जलील यांनी सरकारवर निशाणा साधला होता. प्रतीकात्मक स्वरूपात बकरी ईद कशी साजरी करावी, असा प्रतिप्रश्न जलील यांनी केला होता. \n\nमंत्री मलिक यांनी या विषयावरही स्पष्टीकरण दिलं. मलिक यांच्या मते, जलील यांनी या सूचनेचा चुकीचा अर्थ काढला आहे. \n\nते सांगतात, \"मुस्लीम समाजात ज्याला शक्य आहे, त्याने या दिवशी कुर्बानी द्यावी, असं सांगण्यात आलं आहे. या सणावेळी अनेक लोक एकत्र येऊन बोकडांची कुर्बानी देत असतात. पण कोरोनामुळे एकत्र येण्यावर निर्बंध आहेत.\n\n\"अशा स्थितीत लोकांनी एकत्र येण्याऐवजी पैसे जमा करून संबंधित मदरसे किंवा गरीब लोकांना नेऊन त्यांची मदत करावी, असा प्रतीकात्मक कुर्बानीचा अर्थ आहे. याबाबत चुकीचा अर्थ काढून जलील लोकांची दिशाभूल करत आहेत. या मुद्द्यावर राजकारण करून पोळी भाजण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,\" अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नेला सहानुभूती मिळाली होती. तशी सहानुभूती आता मिळेल की नाही, ही शंका आहे, हेही अभय देशपांडेंनी नमूद केलं.\n\nशिवसेना-भाजपच्या युतीची सद्यस्थिती काय?\n\n\"शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष आता समोरासमोर बसून जागावाटपासंदर्भात ठरवत नसले तरी, साधारण संकेत युती होईल असेच आहेत. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे युतीच्या बाबतीत आग्रही दिसतात आणि मुख्यमंत्र्यांच्या मताला आजही भाजमध्ये मोठं वजन आहे,\" असं अभय देशपांडे सांगतात.\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n\nयुती होईल की नाही, याबद्दल राजकीय वर्तुळात तर्क-वितर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळतील तर पूर्वी शिवसेना-भाजपचं जे सूत्र असायचं की 173-117 या सूत्राच्या उलट म्हणजे भाजपला 173 आणि सेनेला 117 असं दिसतंय. अगदी शिवसेनेला अपमानास्पद वागणूक नको म्हणून सेनेच्या दोन-चार जागा वाढवल्या जातील. ही तडजोड जर शिवसेनेनं मान्य केली तर युती होईल. या आकड्याला संदर्भ असा की, शिवसेनेचे सध्या 63 आमदार आहेत. वरील फॉर्म्युल्यानुसार सेनेला दुप्पट जागा मिळतील,\" असा अंदाज अभय देशपांडे यांनी वर्तवला आहे.\n\nदरम्यान, \"भाजप-शिवसेनेच्या युतीचा फॉर्म्युला लोकसभा निवडणुकीमध्येच ठरलाय आणि ठरलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणेच विधानसभेच्या निवडणुका लढवू. प्रत्येक मतदारसंघात कुणाची किती ताकद आहे, यावरून जागा सोडल्या जातील. मात्र युतीतच निवडणुका लढवू,\" असं रावसाहेब दानवे म्हणाले. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नोटीस बजावण्यात आली आहे.\"\n\nते पुढे म्हणाले होते, \"वर्तमानपत्रात आलेल्या बातमीविषयी आपलं काय म्हणणं आहे, याविषयी तत्काळ उत्तर द्या, असं त्या नोटिशीत म्हटलं आहे. त्यामुळे इंदुरीकरांनी आज उत्तर देणं अपेक्षित आहे. सध्यातरी त्यांच्याकडून काही प्रतिसाद मिळालेला नाहीये. त्यांनी उत्तर न दिल्यास पुण्यातील PCPNDTच्या वरिष्ठ कार्यालयाच्या ज्या सूचना येतील, त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ.\"\n\nइंदुरीकर महाराजांनी 'त्या' वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी\n\nइंदुरीकर महाराजांनी त्यांच्या वक्तव्यावर दिलगिरीही व्यक्त केली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ागृहासारख्या सरकारी वास्तूंमध्येही त्यांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...नोलॉजी कंपनीनेही आपल्या दीड लाखांच्या वर कर्मचाऱ्यांना या कठीण काळात दिलासा देऊ केला आहे. कंपनीच्या नॉयडा भागातील मुख्यालयाचे मनुष्य बळ विकास अधिकारी अप्पा राव यांनी बीबीसीशी बोलताना कंपनीच्या पुढच्या योजनांची माहिती दिली.\n\n\"आमच्याकडे असलेले परदेशातील प्रकल्प कमी झालेले नाहीत. त्यामुळे कंपनीकडे काम आहे. अशावेळी कर्मचाऱ्यांचं मनोबळ वाढवण्यासाठी आम्ही बोनस देण्याचं ठरवलं आहे. शिवाय पंधरा हजारच्या आस पास नवीन नोकर भरतीही नजीकच्या काळात कंपनीला करायची आहे.\" \n\nकोरोना संकटात बोनस, पगार वाढ कशी परवडते?... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऊ नये? म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना का आनंदी ठेवू नये?\n\nबोनस, पगार वाढीचं गणित \n\nभारतातही वर म्हटल्याप्रमाणे बोनस जाहीर करणाऱ्या कंपन्यांची संख्या कमी नाही. जीवनावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या लॉकडाऊनच्या काळातही सुरू होत्या. त्यामुळे अशा कंपन्यांचा भाव मधल्या तीन महिन्यात वधारला आहे.\n\nडी मार्ट ही किराणा सामान विकणाऱ्या दुकानांची चेन चालवणारी कंपनी अॅव्हेन्यू सुपरमार्केट याच कालावधीत 30 टक्क्यांनी वाढली आहे. \n\nआता प्रश्न आहे आपल्याला होणारा फायदा कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा. \n\nआयटी कंपन्यांमधील एक दृश्य\n\nत्याविषयी बीबीसी मराठीने पेशाने चार्टर्ड अकाऊंटंट आणि स्टार्टअप कंपन्यांची उभारणी करण्यात अग्रेसर असलेले प्रताप काकरिया यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी दोन गोष्टी अधोरेखित केल्या - \"कंपनीचं नेमकं बिझनेस मॉडेल, कंपनीवरील कर्ज आणि पुढच्या 2-3 वर्षांच्या कालावधीत कंपनीची अपेक्षित कामगिरी यावर कुठल्याही कंपनीचं बोनस आणि पगाराचं गणित अवलंबून असतं. \n\n\"धंदा करण्यासाठी आणि तो वाढवण्यासाठी भांडवल लागतं. आणि ते उभं करण्याचा एकमेव पर्याय सध्या देशात आहे तो म्हणजे संस्थांकडून घ्यायची कर्जं. आणि भारतात कर्ज महाग आहेत. परतफेडीचे नियम जाचक आहेत. तुलनेनं इतर देशांमध्ये कर्जं स्वस्त आहेत, म्हणूनच एकदा कंपनीचं आर्थिक गणित कोलमडून पडलं तर ते दुरुस्त करण्यात खूप वेळ जातो. आणि आर्थिक नुकसानही मोठं होतं.\"\n\n\"याउलट भारतात मनुष्यबळ स्वस्त आहे. आणि ते सहजी उपलब्ध होतं. म्हणून भारतीय कंपन्यांचं हाती असलेल्या मनुष्य बळाकडे दुर्लक्ष होतं. पण आताच्या परिस्थितीत खरं तर मनुष्यबळच अमूल्य आहे,\" असं मत प्रताप काकरिया यांनी नोंदवलं.\n\nआताच्या कठीण काळातून तरून जाण्यासाठी भारतीय कंपन्यांनी मनुष्य बळाचाच वापर केला पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे. \"कंपनीचं उत्पादन आणखी कसं चांगलं करता येईल, याचा विचार या काळात केला पाहिजे. जागतिक बाजारपेठेत कसं घुसता येईल, याचा विचार केला पाहिजे. आणि आयात-निर्यात धोरण तयार करण्यावर भर दिला पाहिजे. तसंच डिजिटायझेशनचं महत्त्व ओळखलं तर येणाऱ्या पुढच्या काळात कंपनीला मरण नाही.\"\n\nहा विचार करून कंपनीने या काळात आहे ते सुरू ठेवून मनुष्य बळाला पुढच्या काळासाठी तयार करण्याच्या कामी लावलं आणि तसं धोरण ठेवलं तर कंपनीची स्वाभाविकपणे वाढ होईल, असं थोडक्यात त्यांना म्हणायचं आहे. \n\n'संकट ही व्यावसायिकासाठी संधी'\n\nपुण्यातील सर्वत्र..."} {"inputs":"...नोव्हेंबरला नेमकं काय झालं? शिवसेनेकडे संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंतचा वेळ होता. सोनिया गांधी सर्व आमदारांशी बोलल्या होत्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, की काँग्रेसनं निर्णय घेतला होता. मात्र आपण बोलून काही गोष्टी ठरवू आणि मग पत्र देऊ, असं शरद पवारांनी म्हटलं. तिथे सगळं थांबलं. शिवसेनेला यातलं नेमकं काय माहिती होतं? शिवसेनेची बाजू काय? \n\n- मुळात आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं जे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्यासाठी गेलं होतं, ते वेळ वाढवून मागण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात नक्की सरकार स्थापन होणार- अब्दुल सत्तार \n\nएकीकडे, अनिल देसाई यांनी सत्ता स्थापनेच्या वाटाघाटी सुरू आहेत, असा सावध पवित्रा घेतला, तर दुसरीकडे शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी या आठवड्याभरात सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला. \n\n\"सरकार स्थापनेच्या सर्व वाटाघाटी झालेल्या आहेत. तीनही पक्षांचा जो काही जाहीरनामा आहे त्याचंही एकत्रीकरण करून एक नवीन कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पाच वर्षे यशस्वीपणे राबविण्यात येईल,\" असा विश्वास शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला. \n\n\"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार. आम्ही शिवसैनिकांनी हे ठरवलं आहे,\" असंही अब्दुल सत्तार यांनी म्हटलं. अब्दुल सत्तार यांनी पुढे म्हटलं, की शिवसेना पक्षप्रमुखांनी ठरवलंय की नाही हे मला माहीत नाही. \n\nसत्ता स्थापनेच्या वाटाघटींबद्दल बोलताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं, \"शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चेचा पहिला राउंड झालेला आहे. दुसऱ्या राउंडमध्ये शपथविधीची तयारी होईल आणि जास्तीत जास्त या आठवड्यामध्ये नवीन सरकार येईल. शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, गोरगरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल.\"\n\nशिवसेनेची हिंदुत्वाबद्दलची भूमिका आणि मुस्लिम आरक्षणाचा मुद्दा चर्चेत अडथळा ठरतोय का, या प्रश्नाला उत्तर देताना अब्दुल सत्तार यांनी म्हटलं, \"बाळासाहेब कधीही मुसलमानांच्या विरोधात असल्याचं मला आठवत नाहीये. किंवा उद्धवजीही मुसलमानांच्या विरोधात नाहीयेत. हिंदुत्वाची अंमलबजावणी तंतोतंत होईल, परंतु दुसऱ्या समाजावरही अन्याय होणार नाही, यासाठी उद्धव ठाकरे स्वतः प्रयत्नशील असतील. सिल्लोडच्या सभेत पन्नास हजार जनसमुदायासमोर त्यांनी हे वक्तव्य केल्याचं मला आठवतंय.\"\n\n\"शिवसेना महाराष्ट्रात एकेकाळी क्रमांक एकचा पक्ष होता. पण ज्यावेळी त्याचे पाय कापण्याचे काम केलं, तेव्हा भाजपसोबत जाण्याची वेळ गेली. आता भविष्यातही शिवसेना 288 जागांवर लढणार,\" असं म्हणत अब्दुल सत्तार यांनी भाजप-शिवसेना एकत्र येण्य़ाची शक्यता फेटाळून लावली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीत' \n\nभाजपाच्या जवळ गेलेले कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती आता त्यांच्यापासून दूर चालले आहेत का, हा प्रश्न अधोरेखित होण्याचं कारण म्हणजे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वाच्च न्यायालयात निकाली निघाल्यानंतर दोन्ही बाजूंनी सुरु असलेली विधानांची सरबत्ती.\n\nएका बाजूला भाजप या निकालावरुन मराठा समाजात असलेली अस्वस्थता हेरुन विधिमंडळातले विरोधक म्हणून आक्रमक होण्याचा प्रयत्न करताहेत, तर दुसरीकडे संभाजीराजेंची भूमिका समन्वयाची आणि संयमाची दिसते आहे.\n\nसध्या भाजपाचे विविध नेते वि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत. त्यांना पक्ष कार्यालयात बोलवायचं का? ते राष्ट्रपतींच्या कोट्यातून खासदार होतील. अलाहाबाद म्हणजे प्रयागमध्ये जेव्हा राष्ट्रीय बैठकीला त्यांना घेऊन गेलो तेव्हा मंचावर संभाजीराजे येताच मोंदीसहित सर्व जण उभे राहिले. त्यामुळं संभाजीराजे सांगत हे नाहीत की किती सन्मान पक्षानं त्यांना दिला. \n\nरायगड विकास समितीचं अध्यक्ष कसं केलं, त्याला निधी कसा दिला हेही ते सांगत नाहीत. इतरांना ते बहुधा माहीत नाही. 4 वेळेला भेट दिली नाही हे सांगतात, पण त्याअगोदर 40 वेळेस भेट झाली आहे. राजे भेट मागतात म्हटलं की मोदी भेट द्यायचे. पण गेल्या ४ भेटी एक तर कोरोना काळात मागितल्या गेल्या आणि आरक्षणाचा प्रश्न हा राज्याचा आहे असंही मत होतं,\" असं चंद्रकांत पाटील कोल्हापूरच्या पत्रकार परिषदेत म्हणाले. \n\nभाजपाचं म्हणणं जरी टीका करणार नाही असं असलं तरीही पाटील यांच्या सूरांमधून त्यांच्यात आणि संभाजीराजे यांच्यात निर्माण झालेली दरी स्पष्ट दिसते आहे.\n\nत्यांना भाजपाच्या जवळ देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असतांना आणलं. फडणवीस अजून हे संबंध टिकवून आहेत.11 फेब्रुवारी रोजी संभाजीराजेंना 50 व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वत: फडणवीस कोल्हापूरला गेले होते. \n\nआरक्षणासाठीच्या दौऱ्यात संभाजीराजे मुंबईत फडणवीसांनाही भेटले. त्यामुळे फडणवीस ही निर्माण झालेली दरी बुजवतात की संभाजीराजे आरक्षण प्रश्नानिमित्ताने वेगळ्या राजकीय वाटेवर चालले आहेत हे पाहणे महत्वाचे आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...न्मान मोहीम आणि जस्टीस पार्टी यांचं विलिनीकरण केलं. तामिळनाडूत हा पक्ष अनेक वर्षं सत्तेत आहे. \n\nरशियाच्या दौऱ्यावर असताना पेरियार कम्युनिस्ट विचारसरणीकडे आकर्षित झाले. कम्युनिस्ट पार्टीचा जाहीरनामा तामीळ भाषेत भाषांतरित करण्याचं श्रेय पेरियार यांना जातं. महिलांच्या स्वातंत्र्यासंदर्भात त्यांचे विचार आजही प्रागैतिक आणि काळापुढचे समजले जातात. \n\nबालविवाहाची प्रथा मोडीत निघावी, विधवा महिलांना पुनर्विवाह करता यावा, साथीदार निवडण्याची आणि साथीदाराला सोडण्याची मुभा असावी, लग्न म्हणजे पवित्र बंधन नाही त... उर्वरित लेख लिहा:","targets":"कुडी अधीनाम यांच्याप्रती पेरियार यांना आदरभाव होता. अधीनाम यांनाही पेरियार यांच्याप्रती आस्था होती. \n\nविवेकवाद, सर्वसमावेशकता, स्वसन्मान, धर्म आणि देवाच्या अस्तित्वाला विरोध, जात आणि पितृसत्ताक पद्धतीचं निर्मूलन या सगळ्या गोष्टींचा वारसा पेरियार यांनी दिला. धार्मिक भावना दुखावणं आणि परंपरांना विरोध यासाठी उजव्या विचारसरणीच्या लोकांनी त्यांच्यावर टीका केली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न्य करतात की, रोकडविरहित (डिजिटल) व्यवहारांच्या परिणामांना प्रथमच सामोरे जाताना, प्रश्न उद्भवतो की नक्की आर्थिक अधिकार कोणाकडे असतील? देयक व्यवस्था कशी कार्यरत व्हावी, हे खाजगी क्षेत्रातील मुठभर कंपन्या ठरवणार का? असे होणे धोकादायक आहे. \n\n\"याचे पर्यावसान कदाचित काही विशिष्ट खाजगी बँकांकडे अधिकार एकवटण्यात होऊ शकते. अर्थात बँकिंग क्षेत्राशी स्पर्धा करू शकतील अशा सेवासुविधा विकसित करून पुरवणाऱ्या तंत्रज्ञान कंपन्यांची उभारणी केली तर बऱ्यापैकी स्पर्धात्मक बाजारपेठ निर्माण होईल. यामुळे, होणारा नफा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहा व्हीडिओ : संपूर्ण जग 'कॅशलेस'च्या मार्गावर\n\nत्या आणखी एक मुद्दा मांडतात. ग्रामीण भागातील बँकांमध्ये कर्मचारीसंख्या आणि साधनसुविधा पुरेशा नसतात. \" तुम्ही पाहिलंत तर, देशाच्या मागासलेल्या ग्रामीण भागातील जनता, इतकेच नव्हे तर शहरातील असंघटित क्षेत्रातील लोक सुद्धा अनेक लहानमोठ्या खाजगी फंडातून पैसा साठवतात, आणि यातील बरेचजण पैसे गमावतात.\" लोकांना त्यांचा पैसा सुरक्षित रहावा असे वाटते. तेव्हा अर्थातच घरी पैसा ठेवण्यापेक्षा, बँकेत पैसे ठेवण्याची त्यांची इच्छा असते.\n\n\"तेव्हा गरीब जनतेला बँकिंग सेवा पुरवताना, जशी आहे तशी न पुरवता, त्यांना हवी त्या प्रकारे पुरवणे गरजेचे आहे.\" \n\nस्वस्तातल्या मोबाईलमधूनही डिजिटल बँकिंग व्यवहार शक्य असल्याने, तुलनेने गरीब व्यावसायिकांचीही सोय झाली हे हॅलन विषद करतात. मोबाईल संचांच्या किमती घसरल्यानंतर , भारताच्या उद्यमशीलतेची जपणूक करणारे रस्त्यावरील फिरते विक्रेते, सुतार, झाडूवाले या व्यावसायिकांनी स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी, मोबाईल संच खरेदी केले. आतापर्यत जे व्यवहार फक्त श्रीमंत आणि खानदानी लोकांपर्यंतच सीमित होते ते आता गोरगरिबांना ही शक्य झाले, खरं म्हणजे या साठी ह्या साधनांचे आभारच मानायला हवेत. \n\nआर्थिक देवाणघेवाण आणि गोपनीयता\n\nअर्थातच डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्यानंतर, माहितीच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे येतो. डिजिटल व्यवहारांच्या विस्तारणाऱ्या आभासी जगात अनभिज्ञपणे वावरताना, कागदी नोटा न वापरता , हवेतच आर्थिक व्यवहार करताना, आपल्या माहितीपर्यंत कोण कोण पोहोचू शकते?, ही खरी तर मोनिका हॅलन यांच्या मते जागतिक स्वरूपाची समस्या आहे, आणि त्याची उकलही तितकीशी सोपी नव्हे.\n\nत्या म्हणतात, \"फेसबुकने केलेल्या वापरकर्त्यांच्या माहितीच्या गैरवापर प्रकरणानंतर, सध्या संपूर्ण जगाला ही समस्या भेडसावते आहे. सरकारने आणि नियमनकर्त्यांनी, जगभरात आणि अगदी भारतातही या प्रकारे गोपनीय माहितीचा गैरवापर लवकरात लवकर शोधणे फार गरजेचे आहे.\"\n\nपण मोनिका हॅलन, भारतातील विमुद्रीकरणाच्या धोरणाबद्दल खूपशा सकारात्मक आहेत. \"ही थोडक्यात, डिजिटलतंत्रज्ञानाद्वारा पायाभूत सुविधांची उभारणी आहे. ज्या प्रमाणे महामार्ग किंवा रेल्वेमार्ग यांच्या उपलब्धते मुळे वेळ वाचतो, कार्यक्षमतेत वाढ होते. तेच तंत्रज्ञानाच्या बाबतीतही घडेल,\" असे त्या म्हणतात.\n\n\"मला खरंच असं वाटतं, एकदा डिजिटल तंत्रज्ञानाचा जीन बाटलीतून बाहेर..."} {"inputs":"...न्य गेल आणि काश्मीरचं विभाजन झालं.\"\n\nराधा कुमार लिहितात की, महाराजा हरी सिंह हे सुरूवातील पाकिस्तानसोबत वाटाघाटीसाठी प्रयत्नशील होते, मात्र काहीच तोडगा निघत नसल्याचे लक्षात येताच ते भारताच्या बाजूने झाले.\n\nयाच दरम्यान 21 ऑक्टोबर 1947 रोजी काश्मीरवर वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने स्वत:ला 'आझाद आर्मी' म्हणत काही हजार पश्तून सैन्य मुजफ्फराबादला पोहोचलं आणि श्रीनगरच्या दिशेने चाल करून आले.\n\n24 ऑक्टोबरला महाराजा हरी सिहं यांनी भारताकडे मदत मागितली. मात्र, 26 ऑक्टोबरला जेव्हा त्यांनी भारात विलीन होण्याच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावी.\n\nप्रस्ताव क्रमांक 39 मध्ये सुरक्षा परिषदेने त्रिसदस्यीय आयोग बनवण्याचा निर्णय घेतला, ज्याद्वारे तथ्यांची चौकशी केली जाणार होती.\n\n21 एप्रिल 1948 रोजी प्रस्ताव क्रमाक 47 मध्ये जनमत घेण्यावर एकमत झालं. जम्मी-काश्मीरवरील नियंत्रणाचा मुद्दा जनमताद्वारे ठरवावा, असं या प्रस्तावात म्हटलं होतं. त्यासाठी दोन अटी होत्या. एक म्हणजे, काश्मीरमधून पाकिस्तानी सैन्याने बाहेर जावं आणि भारताने कमीत कमी सैन्य काश्मीरमध्ये तैनात ठेवावं.\n\nमात्र, पाकिस्तानी सैन्य काश्मीरमधून पूर्णपणे बाहेर गेलं नसल्याचं कारण देत भारत 1950 च्या दशकात यापासून बाजूला झाला. त्याचसोबत, या भूभागाच्या भारतीय राज्याच्या दर्जाबाबत पुढे झालेल्या निवडणुकीतून स्पष्ट झालं. \n\nमात्र, भारताचा हा दावा संयुक्त राष्ट्र आणि पाकिस्तानला पटला नाही.\n\nदरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 साली युद्ध झालं. या युद्धानंतर 1972 मध्ये सिमला करार झाला. या करारात दोन्ही देशांचं काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवण्यावर एकमत झालं.\n\nमात्र, पाकिस्तान आजही काश्मीरच्या मुद्द्याचं 'आंतरराष्ट्रीयकरण' करण्याचा प्रयत्न करत असतो. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विनंतीनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीची तयारी दर्शवली होती.\n\nकाश्मीर मुद्द्याबाबत सखोल अभ्यास असणारे पाकिस्तानातील वरिष्ठ पत्रकार हारुन रशीद म्हणतात, \"पाकिस्तान कायम हेचं सांगत आलंय की, काश्मीरला भारताने 'आंतरराष्ट्रीय मुद्दा' बनवला आणि संयुक्त राष्ट्रात नेला. नेहरूंनंतर मग भारताचं धोरण का बदललं?\"\n\nरशीद पुढे म्हणतात, \"अमेरिकेतून परल्यानंतर इम्रान खान आनंदी आहेत. कारण ट्रम्प यांनी त्यांना काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थीची आशा दाखवलीय. ट्रम्प यांच्यासमोरच इम्रान खान म्हणाले होते की, या भागातील कोट्यवधी लोकांना याचा फायदा होईल, जर कुणी मध्यस्थी करून काश्मीरचा मुद्दा सोडवत असेल.\"\n\nकाश्मीर मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची मोदींनी विनंती केली होती, हे ट्रम्प यांचं विधान भारतानं फेटाळलं आहे. मात्र, चीनकडून मध्यस्थीसाठी समर्थन मिळल्यानंतर काश्मीर प्रश्नाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या पाकिस्तानच्या हेतूला आणखी ताकद मिळाली. \n\nमात्र, पाकिस्तानच्या या हेतूवर अनेकांकडून शंका व्यक्त केली जातेय.\n\nहारुन रशीद म्हणतात, \"जेव्हा इम्रान खान सत्तेत नव्हते, तेव्हा ते कायम काश्मीरचे..."} {"inputs":"...न्या मोठ्या प्रमाणावर दुसऱ्या राज्यातून येणाऱ्या लोकांना नोकऱ्या देतात. मी सत्तेत आलो तर या एजन्सींना बंद करून राज्य सरकारद्वारे सुरक्षा एजन्सी सुरू करेन. ज्यात फक्त महाराष्ट्राच्या तरुणांना नोकऱ्या देण्यात येतील.\n\nपोषक वातावरण म्हणून परप्रांतीय येतात\n\nमहाराष्ट्रातील सुसंस्कृत मराठी माणसाने महाराष्ट्रात पोषक वातावरण तयार केलं. त्यामुळेच गुजराती आणि मारवाडी लोक इथे येऊन उद्योगधंदा, व्यवसाय करू शकले. यांनी त्यांच्या राज्यात उद्योगधंदे उभारले नाहीत असं राज ठाकरे म्हणाले होते. \n\nमराठी माणूस मागे आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"रू दिले नाहीत उलट आमच्या मनात प्रश्न निर्माण केले. निवडणुकीच्या तोंडावर टायमिंग साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, असं दिसतंय. 2009ला त्यांनी जे भाषण केलं होतं तेच आज हिंदीत केलं इतकाच फरक वाटतो,\" असं ते म्हणाले. \n\nया कार्यक्रमाचे संयोजक, उत्तर भारतीय महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष विनय दुबे म्हणाले, \"राज ठाकरे यांना आम्ही 18 प्रश्न लिहून दिले होते.त्यांची त्यांनी उत्तरं दिली. थेट बोलण्याची परवानगी दिली तर अनाहूतपणे काही चुकीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही हे टाळलं.\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...न्यांतच त्यांचा 23 जून 1761 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर थोरले माधवराव पेशव्यांची वस्त्रं स्वीकारली. नाना फडणवीस आता माधवरावांबरोबर काम करू लागले. \n\nसदाशिवरावभाऊ पेशवे\n\nपेशवे मोहिमेवर जाताना कारभाराची जबाबदारी, किल्लेकोट नानांच्या भरवशावर टाकून जात. पराक्रमापोटी ते मोहिमांमध्ये विजयी होत असले तरी त्याचं थोडं श्रेय नाना फडणवीसांनाही दिलं पाहिजे असं मत वासुदेवशास्त्री खरे नोंदवतात. मोहिमांना लागणारा पैसा, दारुगोळा वेळेच्यावेळेस नाना पाठवत आणि राज्याची काळजी घेत म्हणूनच या मोहिमा पेशव्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाना फडणवीस, त्रिंबकराव पेठे, हरिपंत फडके यांच्या बारभाई कारभारामुळे सात महिन्यांमध्येच राघोबांची कारकीर्द संपली. \n\nसवाई माधवराव आणि चौकडीचं राज्य\n\nनारायणरावांच्या पत्नी गंगाबाई गरोदर होत्या. त्यांना पुरंदर किल्ल्यावर सुरक्षित ठेवण्यात आलं. त्यांना जो मुलगा झाला त्याला वयाच्या 40 व्या दिवशी पेशवे म्हणून नेमण्यात आलं. त्यालाच सवाई माधवराव म्हणून ओळखलं जातं. \n\nसवाई माधवरावांच्या काळात आधी सखारामबापू नंतर नाना फडणीस, महादजी शिंदे आणि होळकर यांच्या हातात सारी सत्ता होती. त्यामुळे त्याला 'चौकडीचं राज्य' म्हणत असं अ. रा. कुलकर्णी यांनी 'पुण्याचे पेशवे' पूर्वरंग भाग-2 पुस्तकात लिहून ठेवलं आहे. 1775 साली पेशवे आणि इंग्रजांमध्ये पुरंदरचा तह झाला. त्यानंतर नानांनी शिंदे, होळकरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. \n\nइंग्रजांना दमवले\n\nनाना फडणवीसांनी आपल्या बुद्धीकौशल्याच्या जोरावर अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या राजकारणाबद्दल इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"राजकारणात कोणी शत्रू-मित्र नसतो, आपल्याला उपयोग होईल तसं समोरच्याला शत्रू की मित्र म्हणायचं हे ठरतं. नानांनी इ.स.1779च्या सुमारास पहिल्या इंग्रज मराठा युद्धात इंग्रजांविरुद्ध नागपूरकर भोसले आणि पेशव्यांचे पिढीजात शत्रू असलेले निजाम-हैदर यांची युती घडवून आणली.\"\n\nमेणवलीमधला नाना फडणवीसांचा वाडा\n\nते पुढे म्हणतात, \" एकंदर कर्नाटकात हैदर, आंध्र-तेलंगणात निजाम आणि पूर्वेकडे उडीसा बंगालच्या बाजूला नागपूरकर भोसल्यांच्या फौजांनी इंग्रजांना त्रस्त करण्याचं हे राजकारण होतं. हैदराच्या मृत्यूनंतर टिपूने धर्मांध राजकारण करून दक्षिणेत हैदोस घातला तेव्हा निजामालाही त्याला आवरणं अशक्य होतं. \n\n1786 मधल्या बदामीच्या स्वारीनंतर 1790 मध्ये नानांनी निजाम आणि इंग्रजांना एकत्र आपल्या बाजूने आणून टिपूवर स्वारी केली, अन श्रीरंगपट्टणच्या या प्रसिद्ध मोहिमेअंती टिपू शरण आला. माधवराव गेल्यावर मराठी सत्ता आपल्या हाती आरामात पडेल असा इंग्रजादी लोकांचा होरा असताना पुढे जवळपास तीस वर्षे हे स्वप्नं स्वप्नंच राहिलं ते नाना-महादजी या जोडगोळीमुळे.\"\n\nराज्यकारभारातील सुधारणा\n\nपेशवाईतील बहुतांश जबाबदारी अंगावर घेणाऱ्या नानांनी राज्यकारभारात अनेक सुधारणा केल्या होत्या. पडजमिनी लागवडीखाली आणल्या. नवीन वसाहतींची निर्मिती, पाटबंधाऱ्याची..."} {"inputs":"...न्यातर्फे करमणुकीचे कार्यक्रम आणि चित्रपटही दाखवले गेले तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगतर्फेही एक शिबीर घेण्यात आलं होतं. \n\nआता फक्त वस्तूरुपी मदतीऐवजी पूरग्रस्तांना त्यांच्या वाहून गेलेल्या कागदपत्रांची पुननिर्मिती, घरं उभारण्यासाठी मदत तसेच मानसिकदृष्ट्या आधार देण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. पुराचं पाणी ओसरलं तरी मनातल्या दुःखाची भावना दूर करणं तितकं सोपं नसतं हे जाणवतं. \n\n2005 च्या पुरापेक्षा भयावह स्थिती- डॉ. मनोज गायकवाड, श्री गुरुदत्त शुगर्स लि.\n\n2005 साली आलेल्या पुरापेक्षा गेल्या वर्षी आलेल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना सोबत व सहाय्य करत राहिले पाहिजे. त्यांच्या मनातील शोकाला, दुःखाला वाट करुन देणे, त्यांच्या विश्रांतीकडे (स्वयंसेवकांच्याही विश्रांतीकडे), पोषणाकडे, आरोग्याकडे, करमणुकीकडे व कामावरील पुनर्स्थापनाकडे लक्ष द्यायला हवे. कागदपत्रे व नुकसानभरपाई मिळवणे यात मदत करायला हवी. \n\nकुठल्याही समाजात विशेष लक्ष पुरवावे लागते, त्या समाज घटकांकडे-अनाथ, एकाकी, अपंग माणसे, वृद्ध स्त्रिया, मनोरुग्ण व विशेषतः मुले यांच्याकडे- विशेष लक्ष पुरवून त्यांच्या मानसिकतेला योग्य ती मदत पुरवली पाहिजे.\"\n\nPTSDचं प्रमाण आणि लक्षणं\n\nकोणत्याही घटनेचे किंवा आपत्ती, आघातामुळे येणारा ताण सर्वांनाच येतो. त्यातही पुरुषांपेक्षा महिलांमध्ये PTSD चं प्रमाण जास्त असल्याचं काही अभ्यासक सांगतात. सायकॉलॉजी टुडेसाठी मानसशास्त्रज्ञ मेलेनी ग्रीनबर्ग यांनी Why Women Have Higher Rates of PTSD Than Man या निबंधामध्ये PTSD च्या लक्षणांवर चर्चा केली आहे. एखाद्या आपत्ती किंवा कोणत्याही घटनेचा धक्का बसल्यावर अनेक लक्षणे पुरुष आणि महिलांमध्ये दिसून येतात असं त्या सांगतात. \n\nघराचं झालेलं नुकसान दाखवताना मीनाक्षीताई\n\nअजूनसुद्धा आपत्ती, संकट सुरु आहे असं वाटणं, दुःखद स्वप्न पडणं, त्या घटनेच्या आठवणी येणं, संकटासंबंधीच्या भावना सतत मनात येणं अशी लक्षणं असतात त्याला 'रि-एक्सपिअरिअन्सिंग सिम्टम्स' (पुनःअनुभवात्मक लक्षणं) असं त्या म्हणतात. \n\nसंकटाच्या किंवा ज्यामुळे धक्का बसला आहे त्या आठवणी टाळणं, त्याबद्दल विचार टाळणं, लोकांना किंवा एखाद्या जागेला टाळणं अशाप्रकारच्या लक्षणांना त्या अव्हॉयडन्स सिम्टम्स (टाळाटाळीची लक्षणं) म्हणतात.\n\nचिंता करणे, राग येणे, संतापाचा विस्फोट होणं, झोपेत अडथळे येणे याला त्या 'अरोउजल अँड रिअक्टिव्हिटी सिम्टम्स' (उत्तेजित आणि प्रतिक्रियात्मक लक्षणं) म्हणतात. त्यानंतरच्या लक्षणांना त्यांनी 'कॉग्निशन अँड मूड सिम्टम्स' (अनुभूती आणि मनस्थिती\/ मनाचा कल) असे म्हटले आहे. त्यामध्ये नकारात्मक भावना, नकारात्मक विचार, स्वतःला विनाकारण दोष देणे, अपराधीपणाची भावना, एखादी घटना आठवण्यात अडथळा येणे, स्वतःला किंवा जगाला नकारात्मक दृष्टीने पाहाणे, रोजच्या आयुष्यात रस न वाटणे यांचा समावेश होतो.\n\nखिद्रापूर गावात शिरलेले पुराचे पाणी\n\nयापैकी कोणतीही लक्षणं एका महिन्यापेक्षा जास्त काळ दिसून आली तर त्या व्यक्तीने उपचारांसाठी मदत घेतली पाहिजे असे मेलेनी ग्रीनबर्ग या..."} {"inputs":"...न्यायाधीशांसह 5 वरिष्ठ न्यायाधीशांनी सुनावणी घेतली पाहिजे.\"\n\nन्या. रंजन गोगोई यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाल्यानंतर रोस्टर सिस्टिममध्ये बदल झाला?\n\nदीर्घकाळापासून सर्वोच्च न्यायालयाचं वार्तांकन करणारे सुचित्र मोहंती म्हणतात, \"न्या. गोगोई यांनी तो मुद्दा पूर्णपणे विस्मरणात टाकला. रोस्टरचा मुद्दा एकप्रकारे थंड बस्त्यात गेला. न्या. दीपक मिश्रा यांच्या काळात रोस्टर सिस्टिम जशी होती तशीच ती न्या. रंजन गोगोई यांच्या काळात सुरू होती.\"\n\nलैंगिक शोषणाचा आरोप\n\nन्या. रंजन गोगोई यांनी सरन्यायाधीशपदाची धुरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिट्टा म्हणतात, \"लोया प्रकरण ज्या पद्धतीने हाताळलं गेलं त्यावर चिंता व्यक्त करण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत उपस्थित राहून न्या. रंजन गोगोई यांनी लोकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. ते आता स्वतंत्र्यपणे काम करतील, अशी आशा वाटू लागली होती. मात्र, लैंगिक शोषणाच्या प्रकरणात अडकल्यानंतर त्यांच्याकडून करण्यात आलेल्या अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही.\"\n\nमात्र, 'द ट्रिब्युन' वर्तमानपत्राचे कायदेविषयक संपादक सत्य प्रकाश यांचं वेगळं मत आहे. \n\nसत्य प्रकाश म्हणतात, \"न्यायापालिकेत वरिष्ठ पदांवर असलेल्यांना अनेक प्रकारे प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जातो. अगदी निराधार आरोपही केले जातात. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाकडे दुसरा पर्याय नव्हता. ही सुनावणी त्यांनी स्वतः केली नसती तर कुणी केली असती? इतर कुणापुढे सुनावणी झाली असती तर न्यायपालिकेतल्याच लोकांनीच सुनावणी घेतली, असा आरोप केला गेला असता. सर्वोच्च न्यायालयातल्या इतर न्यायाधीशांनी सुनावणी केली असती तर ते तर 'ब्रदर जज' आहेत, असा आरोप झाला असता. उच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींनी सुनावणी केली असती तर ते तर 'ज्युनिअर जज' आहेत, असा आरोप झाला असता.\"\n\nअयोध्या प्रकरणात ऐतिहासिक निकाल\n\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात अनेक दशकांपासून सुरू राम जन्मभूमी-बाबरी मशीद वादावर निकाल दिला. \n\nसरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्त्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने निकाल देताना घटनापीठाने 70 वर्षांपूर्वी 450 वर्षं जुन्या बाबरी मशिदीत मुस्लिमांना नमाज पठण करण्यापासून बेकायदेशीरपणे रोखण्यात आलं आणि 27 वर्षांपूर्वी बाबरी मशीद बेकायदेशीरपणे पाडण्यात आली, असं म्हटलेलं असलं तरी निकाल हिंदू पक्षकारांच्या बाजूने लागला आणि मंदिर उभारण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला. \n\nरामलल्लांचा जन्म वादग्रस्त स्थळीच झाला का? आपल्या निकालात घटनापीठाने या प्रश्नाचं उत्तर देण्याचाही प्रयत्न केला. \n\nगोगोई यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठाने म्हटलं, \"त्या स्थळी मशीद असली तरी भगवान राम यांचं जन्मस्थान मानल्या गेलेल्या त्या जागेवर हिंदूंना पूजा करण्यापासून रोखण्यात आलं नाही. त्याच जागेवर रामाचा जन्म झाला, असा विश्वास हिंदूंना आहे आणि ती मशीदही त्यांचा हा विश्वास डळमळीत करू शकली नाही.\"\n\nसर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अशोक कुमार गांगुली यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना..."} {"inputs":"...न्स स्टाफचे प्रमुख निवृत्त लेफ्टनंट जनरल अनिल चैत म्हणतात, \"स्थलांतराच्या या समस्येचा कुणीच विचार का केला नाही, कुणालाच याची कल्पना का आली नाही आणि त्यादृष्टीने प्रयत्न का करण्यात आले नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. आपत्तीचा सामना करण्याचा आपल्याला अनुभव आहे. उदाहरणार्थ 2013 साली उत्तराखंडमध्ये आम्ही 1 लाख लोकांना सुरक्षित बाहेर काढलं होतं. पंतप्रधानांनी सद्हेतूने सुरू केलेल्या उद्देश्याची इतकी वाईट अंमलबजावणी होताना बघणं वेदनादायी आहे. स्थलांतराने समस्येत आणखी भर घातली आहे. तिचा फैलाव वाढला आणि त... उर्वरित लेख लिहा:","targets":"शभर आहे आणि आम्हाला आदेश दिले तर आम्ही मदत करू शकतो. आम्ही वेगाने हालचाली करू शकतो. मात्र, आम्हाला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट आणि एन95 मास्कची गरज आहे.\"\n\nस्थलांतरितांनी गावाकडे जायला सुरुवात केली.\n\nएक अधिकारी म्हणाले, \"या स्थलांतरितांचा प्रश्न हाताळण्याच्या जबाबदारीतून केंद्राने राज्य सरकारला मुक्त करावं. हा प्रश्न आम्ही अगदी सहज हाताळू शकतो आणि गरज भासल्यास आमच्या स्वतःच्या सुविधांचा वापर करता येईल. राज्यांनी कोरोनाची नव्या रुग्णांकडे आणि आपल्या सोयीसुविधा वाढवण्याकडे लक्ष द्यावं.\"\n\nदिल्लीत गेल्या आठवड्याच्या शेवटी जे दृश्य दिसलं जवळपास तसंच दृश्य 21 मार्चला दिसलं होतं. त्या दिवशी मुंबई आणि पुण्याच्या रेल्वे स्थानकांवर आपापल्या गावाकडे जाण्यासाठी मजुरांची झुंबड उडाली होती. \n\nही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, यासाठी 21 मार्चच्या या घटनेतून आपण काही धडा घेतला का? हा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...न्स' बोर्डिंग शाळेत पाठवण्यात आलं. संजयची पुढची काही वर्षं तिथंच गेली.\n\nबहीण आणि आईसोबत संजय दत्त\n\nसंजयला लहानपणी संगीताची आवड होती. शाळेच्या बँडमध्ये सर्वांत शेवटी संजय ड्रम वाजवत चालायचा. त्याची बहीण प्रिया दत्तने एका टेलिव्हिजन कार्यक्रमात सांगितलं होतं, \"संजयला फक्त एकाच प्रकारे शाळेतला ड्रम वाजवता यायचा.\" \n\nफारूख शेख यांना एका कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सुनील दत्त यांनी एक किस्सा सांगितला होता. 1971च्या फाळणीनंतर एका कार्यक्रमासाठी भारतीय कलाकार बांगलादेशात सादरीकरणासाठी जाणार होते. संजय... उर्वरित लेख लिहा:","targets":"च नर्गिस यांना कर्करोगाचं निदान झालं. उपचारासाठी सुनील दत्त त्यांना अमेरिकेला घेऊन गेले. तिथे गेल्यावर तब्बल दोन महिने त्या कोमामध्ये होत्या. त्यानंतर जेव्हा त्या शुद्धीवर आल्या त्यावेळी पहिला प्रश्न त्यांनी विचारला - \"संजय कुठे आहे?\"\n\nहॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना सुनील दत्त नर्गिस यांचा आवाज रेकॉर्ड करायचे. नर्गिस यांनी आपल्या लेकासाठी एक सुंदर संदेश रेकॉर्ड करून ठेवला होता. काही कालावधीनंतर प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यानं नर्गिस भारतात परतल्या. \n\nसंजयच्या पहिल्या सिनेमाचं शूटिंग जोरात चाललंय, हे ऐकून या आईच्या आनंदाला पारावार राहिला नव्हता. म्हणजे नर्गिस यांनी तर सुनील दत्त यांच्यापुढे जाहीरच करून टाकलं होतं - \"काहीही करा. पण मला माझ्या मुलाच्या पहिल्या सिनेमाच्या प्रिमियरला घेऊन चला. स्ट्रेचर असो वा चाकाची खुर्ची, कसल्याही मदतीनं मला तिथं जायचंच आहे.\" \n\nबायकोच्या इच्छेचा मान राखत सुनील दत्त यांनीही सगळी तयारी केली. 7 मे रोजी 'रॉकी'चा प्रिमियर दणक्यात पार पडणार होता, पण अचानक नर्गिस यांची तब्येत बिघडली.\n\nत्यांना घाईघाईत रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांचं शरीर काही संकेत देऊ पाहात होतं. अखेरीस 3 मे 1981 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नियतीचा क्रूर खेळ तरी पाहा, 'रॉकी'च्या प्रिमियरच्या बरोबर चार दिवस आधी त्यांनी जगाचा निरोप घेतला.\n\nरॉकी चित्रपटाचे पोस्टर\n\nसिनेमाचा पडदा असो वा आयुष्य, कुणाच्या येण्यानं अथवा जाण्यानं गोष्टी थांबत नाहीत, हेच खरं. \n\nसंजय दत्तने एका मुलाखतीत सांगितलं होतं की आईच्या मृत्यूनंतर तो अजिबात रडला नाही.\n\nसिमी गरेवाल यांना दिलेल्या एका मुलाखतीत सुनील दत्त यांनी एक भावनिक प्रसंग सांगितला होता - 'रॉकी'च्या प्रिमियरच्या दिवशी सिनेमा हॉलमधली एक खुर्ची रिकामी होती. कुणीतरी येऊन त्यांना विचारलं, 'दत्त साहब, ही सीट रिकामी आहे का?' यावर त्यांनी उत्तर दिलं होतं - \"नाही ही माझ्या पत्नीची जागा आहे...\"\n\nवडील सुनील दत्त यांच्यासमेवत संजय दत्त\n\n'रॉकी' पडद्यावर झळकला आणि प्रेक्षकांनी सिनेमाला उचलून धरलं.\n\nनर्गिस यांच्या जाण्यानं संजू टीना मुनीम आणि अमली पदार्थ या दोहोंच्याही अधिक निकट आला.\n\nसंजय दत्तने दिलेल्या अनेक मुलाखतींमध्ये त्यानं उघडपणे अमली पदार्थ घेत असल्याचा स्वीकार केला होता. \"जेवढ्या प्रकारचे अमली पदार्थ असतात, मी सगळे घेतले. असं म्हणतात की 10 पैकी एका माणसाला कोणत्या ना कोणत्या..."} {"inputs":"...न्ही देशांशी असलेल्या संबंधात संतुलन ठेवणं यातच भारताचं हित आहे आणि मोदींचासुद्धा असाच प्रयत्न आहे.\"\n\nरशिया आणि पाकिस्तान यांची जवळीकसुद्धा भारतासाठी काळजीचं कारण होऊ शकतं.\n\nसंयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत काश्मीर प्रश्नावरून रशिया भारताच्या बाजुनं आहे आणि ते व्हिटो पॉवरचा वापर करू शकतात. \n\nआता बदललेल्या जागतिक व्यवस्थेत दक्षिण आशियात रशियाचा प्राधान्यक्रम बदलतो आहे. डिसेंबर 2017 मध्ये सहा देशांच्या संसद सभापतींची इस्लामाबाद मध्ये एक परिषद झाली. \n\nवन बेल्ट वन रोड योजना\n\nसभापतींच्या या परिष... उर्वरित लेख लिहा:","targets":"रशियाचा असा विचार आहे की अमेरिकेचं नेतृत्व असलेल्या सहयोगी देशांना चीनच्या सहयोगानेच आव्हान देता येऊ शकतं. \n\nचीनच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारत रशियावर अवलंबून राहू शकत नाही. प्रा.पांडेंच्या मते या विचारसरणीमुळे भारत वैकल्पिक व्यवस्थेकडे कूच करत आहे. \n\nबलुचिस्तानातले बंडखोर नेते जुमा मारी बलोच गेल्या 18 वर्षांपासून रशियात निर्वासितांसारखे जगत आहेत.\n\nत्यांनी यावर्षी 17 फेब्रुवारीला स्पूतनिक या रशियन सरकारचं नियंत्रण असलेल्या वृत्तपत्राला एक मुलाखत दिली होती. \n\nबलुची लोकांचं आंदोलन भारत हायजॅक करत आहे असं या मुलाखतीत त्यांनी सांगितलं होतं.\n\nहे सगळं मॉस्कोमध्ये होतंय आणि रशिया ते होऊ देत आहे. त्यामुळे भारतासाठी ही बाब अतिशय लाजिरवाणी आहे. \n\nरशिया आणि भारताच्या या पारंपरिक मैत्रीत पडलेली फूट दूर करणं हे मोदींसाठी एक मोठं आव्हान आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...प घेते आहे.\n\nही परिस्थिती कुठल्याही लोकशाहीसाठी आदर्श नाही. मात्र प्रदिर्घ काळापासून भारतीय मीडियाच्या चारित्राची हीच वस्तुस्थिती आहे.\n\nजिथे भाजप सत्तेत नाही\n\nयाचा हा देखील अर्थ आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, तेलंगाणात केसीआर, आंध्र प्रदेशात चंद्रबाबू नायडू, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, पंजाब यासारख्या राज्यांमध्ये मीडिया मोदींच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप तुम्ही करू शकत नाही. \n\nत्यांचा कल त्यांचा सत्ताधारी पक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडे असतो. बिहारमध्ये नितीश भाजपविरोधी आघाडीचं सरकार चालवत हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची चाहुल लागली.\n\nती लाट मोदी आणि शहा यांची रणनीती, निवडणुकीची तयारी, भव्य स्रोत, टेक्नॉलॉजीचा कधीही न पाहिलेला वापर आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मोदींची स्वतःची ऊर्जा, भरीव वकृत्व आणि नवीन स्वप्नं दाखविण्याच्या कलेतून निर्माण झाली होती. या गाडीत मीडिया नंतर स्वार झाला.\n\nमीडिया मोदींच्या बाजूने वृत्तांकन करतं का?\n\nशिव म्हणतात, दोन दशकांपूर्वी मोदी पूर्णपण अफवा होते. ही मांडणी विलक्षण आहे. वास्तव हे आहे की दोन दशकांपूर्वी ते भाजपचे कार्यकर्ते होते. नंतर सरचिटणीस झाले. \n\nत्यांचं गुजरातमध्ये जाणं, मुख्यमंत्री होणं कुठल्याही योजनेअंतर्गत नाही तर भाजप आणि गुजरातमधल्या त्यावेळच्या अंतर्गत परिस्थितीमुळे शक्य झालं. ते अफवा नाही तर अधून-मधून मीडियात झळकणारे एक नेते होते, इतकंच.\n\nमुख्यमंत्री होताच गोध्रा आणि गुजरात दंगलींमुळे मीडियाने मोदींची प्रतिमा आइकन किंवा आदर्श नाही तर त्याच्या अगदी उलट एका भयानक खलनायकाची बनवली. \n\nमीडियाने बनविलेल्या या अभूतपूर्व अशा नकारात्मक प्रतिमेशी लढा देऊन, त्याला पराभूत करून मोदी सत्तेच्या शिखरावर पोहोचले. मोदी मीडियाचा शोध नव्हते किंवा मीडियाने बनविलेले नव्हते, तर तेव्हा ते मीडियाने डागाळलेले होते. \n\nआज चार वर्षांनतर परिस्थिती काहीशी उलट झालेली दिसते आहे. शिव यांना सध्या फक्त तेच दिसत आहे. \n\nमी यापूर्वी म्हटलेलेच आहे की आजचं सत्य हेच आहे की खरंच तथाकथित राष्ट्रीय मीडियातला एक प्रभावशाली गट मोदींचं गुणगाण करण्यात व्यग्र आहे. पण फक्त एक गट, संपूर्ण मीडिया नाही. ते टीकाकार राहिले नाहीत. पण संपूर्ण मीडियाच तसा झाला आहे, हे म्हणणं वैचारिक अतिरेकीपणाचं आणि अपूर्ण आहे.\n\nशिव यांची तक्रारही योग्यच आहे. नोटबंदीवर काहींना वगळता मीडियानं वास्तविकता जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र त्यावेळी जवळपास संपूर्ण देश, खासकरून मध्यमवर्ग आणि स्वतः मोदी आणि त्यांचं सरकारही नोटबंदी कशी चांगली आहे, याची स्वप्न बघण्यात मशगूल होते. \n\nनोटबंदीचा निर्णय जाहीर झाल्यानंतरची वर्तमानपत्रं.\n\nती एक मोठी चूक होती. मिसकॅलक्युलेशन होतं. मात्र सर्वांना हे तर दिसतच होतं की मोदींनी एक मोठं राजकीय जोखमीचं पाऊल उचललं आहे. ती योजना पूर्णपणे फसली. पण त्यामुळे मोदी यांना एक क्रांतिकारी, देशहितासाठी कठोर आणि लोकप्रिय नसलेले निर्णय घेण्याची क्षमता असणारा नेता म्हणून प्रस्थापित केलं. \n\nपरदेश धोरणासंबंधी शिव यांची एक टीका चकीत..."} {"inputs":"...प सुद्धा हे मेसेज वाचू शकत नाही\", ते सांगतात.\n\nचीनमध्ये WeChat या सेवेसाठी चीनच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते. त्यामुळे या मेसेजवर शासनाचं नियंत्रण असतं. हे सिग्नल किंवा टेलिग्राम या मेसेंजर सेवेसारखं आहे. पण ही सेवा भारतात फारसं कोणी वापरत नाही. \n\nसरकारला परिस्थितीचं गांभीर्य अजूनही पूर्णपणे उमगलं नाही. व्हायरल होणाऱ्या मेसेजेसचं काय करायचं हे कायदा यंत्रणेलासुद्धा कळत नाहीये. त्यांना तंत्रज्ञानाची फारशी माहिती नाही किंवा कंपनीला काय सांगायचं हे सुद्धा कळत नाहीये.\n\nव्हॉट्सअॅपचं काय म... उर्वरित लेख लिहा:","targets":"खासगी म्हणून गणले पाहिजेत. त्यामुळे लोकांना ते कॉपी पेस्ट करता येणार नाही किंवा फॉर्वर्ड करता येणार नाही. जे काही फॉर्वर्ड करणार ते सार्वजनिक करावं किंवा त्या मेसेजासाठी एखादा ID तयार करावा. त्यामुळे तो ट्रॅक करणं सोपं जाईल.\" ते म्हणाले.\n\nआक्षेपार्ह मजकूर असेल तेव्हा त्याबद्दल माहिती देणे किंवा पहिल्यांदा व्हॉट्स अॅप पहिल्यांदा वापरणाऱ्या व्यक्तीला हे माध्यम कसं वापरायचं याची माहिती देणारा एक अनिवार्य व्हीडिओ दाखवणं या त्यांच्या अन्य सुचना आहेत. \n\nचुकीची माहिती पसरवण्यात राजकीय पक्ष आघाडीवर असताना फक्त कंपनीला दोषं देणं चुकीचं आहे असं रॉय यांचं मत आहे. \"या सगळ्या गोष्टींचा माग घेण्याची नितांत गरज आहे. विशेषत: भारतीय जनता पक्षाने व्हॉट्स अॅपचं माध्यम जास्त शिस्तबद्ध पद्धतीने वापरण्याची गरज आहे. आम्ही पहिल्यांदा त्याचा वापर करणार नाही असं बंधन राजकीय पक्षांनी घातलं पाहिजे. चुकीची माहिती पसरवणार नाही अशी प्रतिज्ञा सगळ्या राजकीय पक्षांनी करायला हवी.\" असं त्यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nकायदेशीर दृष्टिकोनातून बघायला गेलं तर सरकारने दिलेला हा इशारा व्हॉट्स अॅपसाठी धोक्याचा आहे. व्हॉट्स अॅप भारतीय माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत येणाऱ्या मध्यस्थ तरतुदींअंतर्गत सुरक्षित आहेत. हे सगळे प्लॅटफॉर्म मध्यस्थाची भूमिका निभावतात आणि त्यामुळे तिथे शेअर होणाऱ्या मजकूरासाठी त्यांना जबाबदार ठरवता येणार नाही. त्याला फक्त काही अपवाद आहेत. \n\nया कायद्याअंतर्गत आक्षेपार्ह मजकूर वेबसाईटने मागे घेण्याची तरतूद आहे. मात्र व्हॉट्सअॅपचे मेसेज मागे घेणं तितकं सोपं आहे का, असा सवाल रॉय उपस्थित करतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पं, पर्यावरणाचं संरक्षण करण्यास सांगणारे बॅनर आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात त्यांचं घर आहे.\n\nमागच्या खोलीत मोठमोठाले बॅनर, लोकांचे पेंटींग्स, जवळच एक लाकडी स्टूल आहे, ज्यावर पेंटचा डबा आणि एक जुना ब्रश आहे.\n\n\"आम्ही आमच्या पारंपरिक जागेचं, नदीचं, पाण्याचं, खाणीचं, नुकसान होताना बघितलं आहे,\" ते सांगत होते.\n\n\"या खाणीमुळे भूजल पातळीवर परिणाम होईल. ही पातळी मग भरून निघायला दहा हजार वर्षं लागतील. हा खूप मोठा प्रश्न आहे.\"\n\nखाणीची जागा नक्की कशी आहे?\n\nआम्ही खाणीजवळ पोहोचलो तेवढ्यात एक कार आमच्याकडे येता... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रकल्प अनेक नोकऱ्या निर्माण करेल, असं या प्रकल्पाच्या समर्थकांचं म्हणणं आहे.\n\n\"कार्मिकेल कोळसा प्रकल्पावर ऑस्ट्रेलियातील आतापर्यंतचे सगळ्यांत जास्त कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. या प्रकल्पासाठी एकूण 112 मंजुरी मिळाल्या आहेत. या मंजुरी मिळवण्यासाठी 12 वेळा न्यायालयात सुनावणी झाली आणि त्यांना तीन वेळा आव्हान देण्यात आलं,\"असं अदानी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\nअशा कठोर टीका आणि अडथळ्यांमुळे बँकांकडून अर्थसहाय्य मिळण्यास अडचण झाली. इतकंच काय तर क्वीन्सलँड सरकारनेही कर्ज देण्यास नकार दिला. त्यामुळे कंपनी स्वत:चा पैसा गुंतवणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.\n\nपैशाचं तर सोडा, पण सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे अदानींसमोर आणखीच अडचणी निर्माण झाल्या आहेत.\n\nलोकांना आता पॅरिस हवामान बदलाच्या उद्दिष्टांबद्दल माहिती आहे. भारताचे कोळसा मंत्री पीयूष गोयल म्हणाले की भारताकडे आता पुरेसा कोळसा आहे आणि सध्यातरी कोळसा आयातीची गरज नाही. जागतिक गुंतवणूक गट असलेल्या ब्लॅकरॉक इन्व्हेस्टमेंटच्या मते कोळशाला भविष्य नाही. \n\nपर्यावरणतज्ज्ञ लान्स पेएन यांनी मकाय शहरात आम्हाला कोळशाने भरलेले बॉक्स दाखवले. हे कोळशाचे छोटे तुकडे त्यांना समुद्र किनारी सापडले होते. कोळशानं भरलेले ते बॉक्स दाखवत पेएन सांगतात, \"समुद्रकिनाऱ्यावर मिळणारी ही सगळ्यांत घाणेरडी गोष्ट आहे.\"\n\n\"मध्य क्वीन्सलँडमध्ये आमच्याकडे बॅरियर रीफ आहे. तिथं एक बाथ टबसारखं तयार झालं आहे. म्हणून तुम्ही तिथे जे समुद्रात फेकता ते तिथेच राहतं. त्याचप्रमाणे कोळशाच्या वेगळ्या बंदरातून कोळसा निघाला तर तो तिथेच राहणार,\"असं ते पुढे म्हणाले.\n\n\"द ग्रेट बॅरियर रीफची विविधता ही सॅव्हानाइतकीच आहे. भारतात तुम्हाला बंगालचा वाघ दिसतो. हा प्रकार त्यांना ठार मारण्यासारखाच आहे. हे आज होणार नाही, कदाचित उद्याही होणार नाही. पण 2030 पर्यंत जहाजाची होणारी वाहतूक पाहता ही परिस्थिती नक्कीच उद्भवेल.\"\n\nअदानींना कर्ज देण्यास नकार\n\nजगातल्या सगळ्यांत मोठ्या आश्चर्यांपैकी एक असलेला ग्रेट बॅरियर रीफ आपल्या विशिष्ट प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजातींसाठी प्रसिद्ध आहे.\n\nविश्लेषक विचारतात की जर भारत आणि चीन अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करत असेल, तर अदानी कार्मिकेलमधला कोळसा कुठे जाईल? आणि ज्या प्रकल्पाचं भवितव्य असं अंधारात असेल, अशा प्रकल्पांत गुंतवणूक करण्यात काय अर्थ आहे?\n\nया प्रस्तावित जागेतून निघणारा..."} {"inputs":"...पकडतात. या विशेष कसब लागणाऱ्या मासेमारीचं प्रदर्शन उन्हाळ्यात पर्यटकांसाठी भरवलं जातं, त्यातही त्या सहभागी होतात.\n\nबेकार्ट अॅक्सेलला किनारपट्टीला समांतरपणे फिरवत होत्या, जाळ्याच्या दुतर्फा असणाऱ्या धातूच्या नि लाकडाच्या पट्ट्या समुद्रतळाला घसटून पुढे मागे होत होत्या. जाळ्याची पुढची बाजू एका साखळीने वाळूला खेचून 'धक्क्याने लाटा' निर्माण करत होती, त्यामुळे लहान, करडे कोळंबी मासे उड्या मारून जाळ्यात अडकत होते, आणि पाण्याच्या दबावामुळे ते जाळ्यात मागेपर्यंत जाऊन पडत होते.\n\nसुमारे अर्धा तास झाल्यावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कौशल्य शिकायची त्यांची इच्छाही होती. सुरुवातीला इतर मच्छिमारांनी बेकार्ट यांना व त्यांच्या प्रशिक्षक पतीला विरोध केला, पण त्या दोघांनीही आपली क्षमता दाखवून दिली आणि बेकार्ट कुशलपणे घोडेस्वारी करू लागल्या.\n\n\"पुरुष जे काही करतो, ते बाईदेखील करू शकते,\" असं बेकार्ट म्हणतात. आता त्यांना 'रॉयल ऑर्डर ऑफ हॉर्स फिशर्स' या संस्थेने मान्यताही दिली आहे. शिवाय, येत्या शरदामध्ये वार्षिक शॅम्पेन लेबलवर त्यांचं छायाचित्र लावून त्यांचा सन्मानदेखील केला जाणार आहे. ही कला जोपासणारी पहिली घोडेस्वार मच्छिमार महिला म्हणून त्यांना हा सन्मान प्राप्त होणार आहे.\n\n\"नवऱ्याकडूनच प्रशिक्षण घेतल्यामुळे आम्ही एकमेकांच्या अधिक जवळ आलो, कारण समुद्रात एकमेकांवर विसंबून राहावंच लागतं. विशेषतः घोडा पळून गेला, तर साथीदाराची मदत लागतेच,\" असं बेकार्ट सांगतात. त्या व व्हर्मोते आता त्यांच्या 12 वर्षांच्या मुलाला या मासेमारीचं प्रशिक्षण देत आहेत आणि तीन सदस्य असलेलं पहिलं घोडेस्वार मच्छिमार कुटुंब होण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या नऊ वर्षांच्या जुळ्या मुली मोठ्या होतील, तेव्हा त्यांनादेखील हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे.\n\nपरंपरा अशी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केल्याने टिकून राहते. शिवाय, ऊस्तडुइन्कर्कमधील व आसपासच्या प्रत्येक मच्छिमार घरामध्ये इतरही कौशल्यांची जोपासना होते. उदाहरणार्थ- जाळी विणणं, लाटांचा अंदाज बांधणं व घोड्यांची काळजी घेणं, हे कामही इथे निगुतीने होतं. इथल्या 13 कुटुंबांमध्ये 15 मच्छिमार पुरुष आहेत, तर दोन मच्छिमार महिला आहेत (बेकार्ट यांच्या व्यतिरिक्त कॅट्रिएन टेरीन 29 जून 2020 रोजी प्रॅक्टिकल परीक्षा पास झाल्या)- आणि हे सर्व एकमेकांवर अवलंबून आहेत. \n\nऔपचारिकदृष्ट्या ते 'पूर्व डंकर्क घोडेस्वार मच्छिमार संघटने'च्या छत्राखाली एकत्र आले आहेत. शिवाय, आपल्या कलेला चालना मिळावी यासाठी ते इतर देशांमध्येही जातात आणि बेल्जियमचे राजे फिलिप लिओपाल्ड लुई मेरी यांना त्या-त्या हंगामातील पहिल्या शिकारीचे मासे भेट म्हणून दिले जातात. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात 'लाइकन महाला'त हा समारंभ पार पडतो.\n\nबेल्जियममधील नेव्हिगो राष्ट्रीय मत्स्यसंग्रहालयातील संशोधक रूथ पिर्लेट यांच्या म्हणण्यानुसार, ही कला येण्यासाठी केवळ उत्तम घोडेस्वारी पुरेशी नाही, तर किनारपट्टी, वाळूचे बंधारे, जलप्रवाह, लाटांच्या रचना व अगदी कोळंबी शिजवणं इथपर्यंतचं ज्ञान..."} {"inputs":"...पक्षाच्या बैठकीत म्हटलं होतं. KCNA या सरकारी न्यूज संस्थेने हे सांगितलं आहे. \n\nवैज्ञानिक समाज निर्माणासाठी उत्तर कोरियाने शास्त्रज्ञ आणि इंजिनिअर असलेल्यांना मोठमोठी घरं आणि इतर सोयीसुविधांसारख्या बऱ्याच सवलती द्यायला सुरुवात केली आहे. \n\nउत्तर कोरियामधली प्रसारमाध्यमं विज्ञान आणि तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत करत असल्याचं दिसतंय.\n\n29 ऑक्टोबर रोजी रोडोंग सिनमनमध्ये अकॅडमी ऑफ सोशल सायन्सेसच्या इन्स्टिट्युट ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक असलेले रि-कि साँग यांचा एक लेख छापून आला आहे. त्यात ते म्हणतात, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"थ सोडलेली दिसतेय. \n\nओढून-ताणून मिळवलेलं अर्थसहाय्य, कठीण आर्थिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय निर्बंध यामुळे उत्तर कोरियाच्या कृत्रिम बुद्धिमता उद्योगला खीळ बसण्याची शक्यता आहे, असं 2017मध्ये सेऊलमधल्या कोरिया डेव्हलपमेंट बँकेच्या अहवालात म्हटलं आहे. \n\nत्यात विलियम्स भर घालतात. ते म्हणतात, \"निर्बंध उठवले तरीसुद्धा आपली प्रतिमा डागाळेल या भीतीमुळे काही देश आणि कंपन्या उत्तर कोरियासोबत व्यापार करणं टाळतील.\"\n\n\"सरकारने प्रोत्साहन दिलं तर दक्षिण कोरियातील कंपन्याच उत्तर कोरियात सर्वाधिक गुंतवणूक करण्याची शक्यता आहे,\" असा विश्वास ते व्यक्त करतात. \n\nउत्तर कोरियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ऑटोमॅटिक कार, 3D प्रिंटिंग, कृत्रिम बुद्धीमत्ता आणि गेमिंग तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी 15 नोव्हेंबर रोजी दक्षिण कोरियातील टेक्नॉलॉजी हब असलेल्या पँन्ग्यो टेक्नो व्हॅलीला भेटही दिली होती. \n\nयाशिवाय उत्तर कोरिया आपली माहिती इतर कुणालाही कळू देत नाही, त्यांची हीच मानसिकता नवनिर्मितीच्या मार्गातला अडथळा ठरू शकते. \n\nविलियम्स म्हणतात, \"देशाचा ताबा आपल्या हातात ठेवत माहिती आणि चांगल्या आयुष्याची जनतेची गरज भागवण्यासाठी लहान लहान पावलं उचलणं, हाच उत्तर कोरियासाठी सर्वांत मोठा आशेचा किरण आहे.\"\n\n(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पचार करत आहेत. या रुग्णालयांकडून मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन वापरण्यात येत आहे. यावर तात्काळ निर्बंध आणणं गरजेचं आहे. \n\nराज्यात ऑक्सिजन रिफिल करणारे 65 युनिट्स आहेत. ऑक्सिजन वाया जाऊ नये यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक फिलिंग सेंटरवर तहसिलदाराची नियुक्ती करावी अशी सूचना आहे. यामुळे ऑक्सिजन निर्मिती आणि वाटप यावर नियंत्रण ठेवता येईल. \n\nखासगी रुग्णालयांची भूमिका \n\nऑक्सिजन वापरावर नियंत्रण ठेवण्याबाबत राज्य सरकारच्या या पत्रावर खासगी रुग्णालयांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नियंत्रण आहे. रुग्णाला गरजेनुसारच ऑक्सिजन दिला जात आहे. खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन वापरावरही पालिका लक्ष ठेवून आहे. पालिका अधिकारी वेळोवेळी ऑक्सिजनवर असणारे रुग्ण आणि ऑक्सिजनचा वापर यावर लक्ष देत आहेत,\" असं सुरेश काकाणी पुढे म्हणाले. \n\nत्यांच्या माहितीनुसार, गोरेगावच्या नेस्को जंबो सेंटरमध्ये दररोज 26,000 लीटर ऑक्सिजन क्षमता असताना वापर फक्त 15-20 टक्केच आहे. तर, दहिसरच्या जंबो सेंटरमध्ये 13,000 लीटर क्षमता असताना फक्त 1200 लीटर वापर होत आहे. \n\nऑक्सिजनचं ऑडिट होणार \n\nराज्य सरकारने आपल्या आदेशात खासगी रुग्णालयांच्या वॉर्डमध्ये दाखल असलेल्या रुग्णाला दर मिनिटाला 7 लीटर आणि ICU मध्ये असलेल्या रुग्णाला दर मिनिटाला 12 लीटर ऑक्सिजन अशा पद्धतीने ऑडिट करण्यासाठी सांगितलं आहे. सरकारच्या या आदेशावर खासगी रुग्णालयांनी नाराजी व्यक्त केली आहे. \n\nमात्र, याबाबत खुलासा करताना राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास म्हणाले, \"राज्य सरकारने ऑक्सिजनच्या वापरावर नियंत्रण आणलेलं नाही. ही माहिती संपूर्णत: चुकीची आहे. \n\nराज्यात राज्य, केंद्र, खासगी अशी विविध कोव्हिड-19 रुग्णालयं आहेत. खासगी रुग्णालयांमध्ये 50 टक्के सरकारी रुग्णालयांमध्ये 50 टक्के रुग्ण आहेत. मात्र, खासगी रुग्णालयात होणारा ऑक्सिजनचा वापर एकूण संख्येच्या जवळपास 66 टक्के आहे.\" \n\nऑक्सिजन\n\n \"7 आणि 12 लीटर ऑक्सिजन हे तज्ज्ञांकडून सूचना करण्यात आलेले आकडे आहेत. राज्यात कुठेही ऑक्सिजनचा अयोग्य आणि चुकीच्या पद्धतीने गरज नसताना वापर होईल यावर लक्ष ठेवण्यासाठी हे आकडे देण्यात आलेले आहेत. साहजिकच, ऑक्सिजनचा वापर रुग्णाच्या परिस्थितीनुसारच ठरवण्यात येईल,\" असं आरोग्य सचिव पुढे म्हणाले. \n\nकाय म्हणतात खासगी डॉक्टर?\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणतात, \"ऑक्सिजनबाबतचा आदेश म्हणजे खूप मोठा जोक म्हणावा लागेल. \n\nसरकारने योग्य पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा केला नाही. त्यावर पांघरूण घालण्यासाठी हा आदेश देण्यात आलाय. डॉक्टरांच्या कार्यक्षमतेवर सरकारने प्रश्न उपस्थित केला आहे.\" \n\n \"रुग्णाच्या उपचारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार डॉक्टरांना असतो. रुग्णाच्या गरजेनुसार डॉक्टर निर्णय घेतात. त्यामुळे हा आदेश भयंकर म्हणावा लागेल. सरकारला लोकांच्या आरोग्यामध्ये काही रस नाही. त्यामुळे असे निर्णय घेतले जात आहेत,\" असं ते पुढे म्हणाले. \n\nडॉ पाटे..."} {"inputs":"...पच्या जागा वाढल्याचं पाहायला मिळालं होतं. पण त्यानंतर हेच चित्र महाराष्ट्रात विधानसभेत दिसलं नाही. झारखंडमध्येही तेच चित्र दिसत आहे.\n\n\"राज्यात मतदान करताना राज्यातल्या नेत्यांना मतदान करत असल्याचं आता दिसून येत आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगढमध्ये भाजप हरला होता. केवळ केंद्रात मोदींचा चेहरा आहे म्हणून राज्यातही त्यांनाच मत दिलं, असं नेहमीच होत नाही. लोकांनी राज्यात इतर पक्षांना पसंती दिली आहे.\"\n\nभाजपच्या पराभवाची दोन-तीन कारणं असू शकतात, असं निस्तुला हेब्बार यांना वाटतं. \"भाजपने झारखंडची निवडणूक नरेंद... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि शिबू सोरेन.\n\nप्रियदर्शी पुढे सांगतात, \"येत्या काळात दोन मोठ्या निवडणुका आहेत. दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपचा कस लागणार आहे. यात नितीश कुमार कोणती भूमिका घेतात, यावर अवलंबून आहे. शिवसेनेप्रमाणे वेगळी वाट निवडण्याची भूमिका त्यांनी घेतली तर भाजपला मोठा फटका बसू शकतो.\"\n\n4. ज्येष्ठांना नाकारण्याचा पॅटर्न \n\nमिलिंद खांडेकर सांगतात, \"ज्येष्ठ नेत्यांना तिकीट नाकारणं, हे एक साम्य महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीत आहे. भाजप नेते शरयू राय मुख्यमंत्री दास यांच्यावर आरोप करत होते, त्यामुळे त्यांचं तिकीट कापण्यात आलं. शरयू राय संघाचे जुने नेते आहेत. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख हिची महाराष्ट्रात एकनाथ खडसे आणि विनोद तावडे याच्याशी बरीच समानता आहे. पण जुने नेते असूनही विरोध केला तर तुमचं तिकीट कापू, असा संदेश यातून जातो. आपणच निवडणुका जिंकू शकतो, असा अतिआत्मविश्वास भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांना आहे, असा संदेश जातो.\"\n\nशरयू राय यांच्यासोबत रघुवर दास\n\nनिस्तुला हेब्बार यांच्या मते, \"रघुवर दास यांनी स्वतःसाठी काही अडथळेही ओढवून घेतले. दास यांनी 13 जणांना तिकीट नाकारलं. निवडणुकीत बंडखोरी झाल्याचं पाहायला मिळालं. मंत्रिमंडळात त्यांचेच सहकारी राहिलेले शरयू राय त्यांच्याविरुद्ध जमशेदपूर मतदारसंघातून लढले. भाजपमधली दुफळीसुद्धा भाजपची पिछेहाट होण्यामागचं एक कारण असू शकतं.\"\n\n5. प्राबल्य नसलेल्या समाजातील उमेदवार दिल्याचा परिणाम?\n\nएखाद्या राज्यात प्राबल्य असलेल्या समाजाऐवजी इतर समाजातील नेत्यांना मुख्यमंत्रिपद दिल्याचा फटका बसला, असा अंदाज काही राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.\n\nपण निस्तुला हेब्बर यांना असं वाटत नाही. त्या सांगतात, \"भाजपचं अशा प्रकारचं धोरण पूर्वीपासूनच राहिलं आहे. गुजरातमध्ये पटेल-पाटीदार बहुसंख्यक असूनसुद्धा ओबीसी असलेल्या नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यात आलं. नंतरही त्यांनी विजय मिळवला होता. त्यामुळे याचा काही ठरलेला फॉर्म्यूला नाही. तिथल्या समीकरणांवर हे अवलंबून आहे. काहीवेळा हे चालतं तर काहीवेळा नाही.\n\nबीबीसीचे कीर्तीश यांनी आज या निकालांवर रेखाटलेलं हे कार्टून\n\n\"महाराष्ट्रात फडणवीस पुन्हा सरकार स्थापन करू शकले नाहीत. पण तिथं भाजप-शिवसेनेची युती झाली होती हे लक्षात घेतलं पाहिजे. जर जागा जास्त लढवायला मिळाल्या असत्या तर आमच्या जागा वाढल्या असत्या, असं भाजपचं म्हणणं आहे. त्यांचा स्ट्राईक रेट जास्त..."} {"inputs":"...पडले नाहीत. त्यांच्यात ती ताकद होती. या सरकारचे काय?\" \n\n\"त्यामुळे प्रश्न हा राजीनाम्याचा नसून महाविकास आघाडी सरकार भाजपला कशी फाईट देणार याचा आहे. हे तीन पक्ष का एकत्र आले? भाजपला विरोध करण्यासाठी तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले. पण आता कोण भाजपला विरोध करताना दिसते?\"\n\nदोन मंत्र्यांचे राजीनामे लागोपाठ घ्यावे लागत असतील तर उद्धव ठाकरे सरकार अस्थिर असल्याची प्रतिमा निर्माण होईल.\n\nयाविषयी बोलताना समर खडस सांगतात, \"सत्ता गेल्यामुळे राज्यात भाजप अस्वस्थ झाली आहे. पण त्यांचे आमदार फुटण्याची शक्यता अशा... उर्वरित लेख लिहा:","targets":"येऊन थांबलं आहे. या प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास आपलाच मंत्री यात सहभागी आहे, अशी कबुली दिल्यासारखे होईल, अशी भीती ठाकरे सरकारला आहे.\n\nराजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"माजी आयुक्तांच्या गंभीर आरोपांनंतर सरकारला राजीनामा घ्यावा लागेल असे दिसून येते. पण यामुळे ठाकरे सरकारची प्रतिमा खालावेल हे स्पष्ट आहे. यामुळे आतापर्यंत जनतेत जी प्रतिमा होती ती मलीन होईल आणि हीच भाजपची रणनीती आहे. यामुळे आमदार फुटण्याचीही शक्यता आहे.\"\n\nअनिल देशमुख यांनी गृहखातं योग्य पद्धतीने हाताळलं नाही हे आता सिद्ध झालं आहे असं समर खडस यांनाही वाटते. ते सांगतात, \"अँटिलिया प्रकरणात त्यांचा संबंध सध्यातरी दिसत नसला आणि केवळ त्यांच्यावर आरोप करण्यात आले असले तरी खातं सक्षमपणे सांभाळण्यात ते अपयशी ठरले आहेत. मनसुख हिरेन यांच्या मृत्यूची बातमी विरोधी पक्षाला त्यांच्या आधी कळते. एफआयआर त्यांच्याकडे आधी येते. गृहमंत्री एका मुलाखतीत म्हणाले, पोलीस दलात राजकारणासारखे गट आहेत. अशी कबुली ते स्वत: कशी देऊ शकतात. हे त्यांच्या नाकर्तेपणाचे लक्षण आहे. पण यामुळे विरोधी पक्षाची ताकद वाढते आहे,\"\n\n3) गृहमंत्री पदावरून राष्ट्रवादीत अंतर्गत गटबाजी?\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतल्यास हे पद कोणाकडे जाईल? याबाबत शक्यता वर्तवली जात आहे.\n\nकाँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आले आहे. त्यामुळे गृहमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच असेल हे स्पष्टहे.\n\nआरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नावं गृहमंत्रिपदासाठी चर्चेत असल्याचं जाणकार सांगतात.\n\n\"सुरुवातीला अजित पवार यांची अपेक्षा होती की गृहखातं आपल्याला मिळेल. पण सध्या घराला आग लागलेली असताना म्हणजेच सरकार जाईल की काय अशी परिस्थिती असताना टोकाची स्पर्धा कोणी करणार नाही. पण गृहमंत्रिपदासाठी रस्सीखेच आहे हे वास्तव आहे.\"\n\nमहाविकास आघाडीसाठी सध्याच्या घडीला गृह खातं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अनेक प्रकरणांच्या अनेक चौकशा आणि तपास सुरू आहेत. त्यामुळे गृहखात्याची जबाबादारी योग्य व्यक्तीकडे देण्याचे आव्हानही आहे.\n\nराजकीय विश्लेषक सुधीर सुर्यवंशी सांगतात, \"गृहखात्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा..."} {"inputs":"...पण फक्त बालाकोटवरच हल्ला केल्याचं भारताने स्पष्ट केलं. \n\nभारतातर्फे एअर व्हाईस मार्शल आर. जी. के. कपूर यांनी अधिकृत माहिती दिली. पाकिस्तानतर्फे चालवण्यात येणाऱ्या 'दहशतवादी तळांवर' भारताने हल्ला केला असून यामध्ये 'अतिरेकी संघटनेचं' मोठं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nया नुकसानाचा अंदाज बांधला जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. पण नेमकं किती नुकसान झालं हे सांगण्याची जबाबदारी त्यांनी देशाच्या राजकीय नेतृत्त्वावर सोडली. पण असं असूनही या हल्ल्यामध्ये नेमके किती अतिरेकी मारले गेले, हे आजवर सां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाडं आणि स्फोटांमुळे जमीनीवर झालेल्या खड्ड्यांच्या खुणा आढळल्या. \n\nभारताचं म्हणणं काय?\n\nपाकिस्तानी सैन्याने पत्रकारांना लगेचच घटनास्थळी जाण्याची ताबडतोब परवानगी का दिली नाही? असा सवाल उपस्थित होतो. \n\nमग महिनाभरापेक्षा जास्त काळ उलटून गेल्यानंतर पत्रकारांच्या गटाला तिथे का नेण्यात आलं? या काळात पाकिस्तानी लष्कराने तिथे असलेले सगळे पुरावे नष्ट केल्याचा भारत सरकारचा आरोप आहे.\n\n'सर्जिकल स्ट्राईक'च्या ताबडतोब नंतर भारतीय पत्रकारांना दाखवण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये इमारतींच्या छपरांचं नुकसान झालेलं दिसत होतं. पण महिन्याभरानंतर पाकिस्तानात असणाऱ्या परदेशी वृत्तसंस्थांच्या पत्रकारांना जेव्हा तिथे नेण्यात आलं तेव्हा त्या इमारतीचं नुकसान झाल्यासारखं वाटत नव्हतं. \n\nपाकिस्तानचं म्हणणं काय?\n\nभारताच्या या ऑपरेशनमध्ये रिकाम्या डोंगरावर बॉम्ब टाकण्यात आले आणि यामध्ये कोणीही जखमी झालं नसल्याचं मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पाकिस्तानी लष्करातर्फे बोलताना सांगितलं. \n\nयात फक्त काही झाडांचं नुकसान झाल्याचा त्यांचा दावा होता. भारताची जेट विमानं पाकिस्तानच्या रडारवर आल्यानंतर पाकिस्तानी वायु सेनेने त्यांना आव्हान दिलं आणि ही विमानं परत गेल्याचं त्यांचं म्हणणं होतं. या विमानांनी परत जाताना 'जाबा' डोंगरांवर बॉम्ब टाकले. \n\nजर जनरल आसिफ गफूर\n\nपण पाकिस्तानी वायु सेनेने आव्हान देऊनंही भारताच्या लढाऊ विमानांना बॉम्ब टाकण्यात यश कसं आलं? हे गफूर यांनी सांगितलं नाही. \n\nप्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानने भारतीय वायु दलाची दोन विमानं पाडली आणि दोन पायलट्सना पकडल्याचं पाकिस्तानी मीडियाने लष्कराचा दाखला देत म्हटलं होतं. पण त्यानंतर एकच विमान पाडण्यात आल्याला दुजोरा देण्यात आला. याच विमानातून विंग कमांडर अभिनंदन यांना अटक करण्यात आली होती. यानंतर दोन दिवसांनी पाकिस्तानने अभिनंदन यांना मुक्त केलं.\n\nभारताचा दावा\n\nभारतीय वायु सेनेने दाखवलेल्या 'हाय रिझोल्यूशन' फोटोंमध्ये ढासळलेल्या चार इमारती दिसत होत्या. सर्जिकल स्ट्राईक करण्यात आला त्यावेळी मदरशात 200च्या आसपास मोबाईल्स काम करत होते असं आपल्या 'नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन' म्हणजेच 'एनटीआरओ'ने सांगितलं होतं, हे मोबाईल ट्रॅक करण्यात आले आणि त्यावेळी तिथे अतिरेकी उपस्थित असल्याचा हा पुरावा होता असं भारताचं म्हणणं होतं. \n\nया इमारतींची डागडुजी करण्यात आल्यानंतरच पत्रकारांना तिथे नेण्यात..."} {"inputs":"...पण विनोद मेहराच्या आईनी रेखाला स्वीकारण्यास नकार दिला.\n\nयासेर उस्मान सांगतात, \"मी आतापर्यंत रेखाच्या जवळच्या जितक्या व्यक्तींना भेटलो आहे त्यांनी मला सांगितलं की विनोद मेहरांचं रेखावर जिवापाड प्रेम होतं. रेखा त्यांना 'विन' म्हणून हाक मारायची.\n\nपण विनोद रेखाशी लग्नासाठी आईचं मन वळवू शकले नाही. जेव्हा कोलकाता येथे लग्न करून एअरपोर्टवरून आपल्या घरी घेऊन गेले, तेव्हा रेखा यांनी विनोद मेहरा यांची आई कमला मेहरा यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी रेखाला चक्क धक्का दिला.\"\n\n\"कमला यांनी रे... उर्वरित लेख लिहा:","targets":"्त्राप्रमाणे चढवत होती. एकीकडे 'घर' आणि एकीकडे 'खुबसूरत' बघा. दोन्ही चित्रपट वेगवेगळे होते. 'खुबसूरत' बघून असं वाटतं की ती एखाद्या मुलीचा अभिनय करत आहे.\"\n\n'खुबसूरत'साठी तिला राष्ट्रीय पुरस्कारापाठोपाठ 1981साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा 'फिल्मफेअर' पुरस्कारही मिळाला.\n\n'घर' चित्रपटाच्या वेळी गुलजार यांनी रेखाला आणि चार स्टंटमेनला सांगितलं होतं, की बलात्काराचं दृश्य वास्तविक दाखवायला जितका उत्स्फूर्तपणा दाखवता येईल, तितका दाखवा. आणि रेखानी ज्या पद्धतीने ते दृश्य चित्रित केलं त्यानंतर गुलजारांना ते डब करण्याची गरजच पडली नाही. \n\nसिलसिला\n\nऐंशीच्या दशकाच्या सुरुवातील रेखा आपल्या कारकिर्दीच्या उत्तुंग शिखरावर होती. त्याच दरम्यान यश चोप्रा यांनी अमिताभ बच्चन, रेखा आणि जया बच्चन यांना घेऊन 'सिलसिला' नावाचा एक कास्ट तयार केला.\n\nयासेर उस्मान सांगतात, \"तेव्हा यश चोप्रांचा 'काला पत्थर' फ्लॉप झाला होता आणि अमिताभचेही दोन-तीन चित्रपट चालले नव्हते. यश एक असा चित्रपट बनवू पाहत होते जो प्रेक्षकांना भावेल. अमिताभ 'कालिया'साठी श्रीनगरमध्ये शूटिंग करत होते. यश तिथे पोहोचले आणि त्यांनी 'सिलसिला' चित्रपटाचा प्रस्ताव समोर ठेवला.\"\n\n\"रेखा आणि अमिताभ या चित्रपटासाठी तयार झाले. पण जयाला चित्रपटासाठी तयार करणं कठीण होतं. ती जबाबदारी खुद्द यश चोप्रांनी घेतली.\"\n\n\"सुरुवातीला जया राजी झाल्या नाहीत. पण चित्रपटाचा शेवट ऐकल्यावर मात्र त्या तयार झाल्या. चित्रपटाच्या शेवटी प्रेयसीला सोडून अमिताभचं पात्र नेहमीसाठी जयाकडे येतं, असं दाखवलं होतं. चित्रपट सुरू व्हायच्या आधी यशने रेखा आणि जयाकडून वचन घेतलं की शूटिंगदरम्यान दोघी कोणतीही अवघड परिस्थिती येऊ देणार नाहीत. दोघींनीही हे वचन पूर्णपणे निभावलं,\" उस्मान सांगतात.\n\nनात्यातली गुंतागुंत \n\nएक वेळ अशी आली जेव्हा अमिताभ रेखाला भेटायला कचरू लागले. एकेकाळी अमिताभचे निकटवर्तीय असलेले अमर सिंह सांगत होते, \"एकदा शबाना आझमीने मला, अमिताभ आणि जयाला आपल्या वाढदिवशी बोलावलं. आम्ही तिघं एकाच कारमध्ये बसून त्यांच्या घरी पोहोचलो. अमिताभनी त्यांच्या ड्रायव्हरला सांगितलं की आम्हाला बराच वेळ लागेल तर तू जेवून इथे परत ये.\"\n\n\"जसं आम्ही खोलीत शिरलो, आम्ही बघितलं की रेखा कोणाशी तरी बाहेर बोलत उभी होती. अमिताभ तिला बघून लगेच मागे फिरले. तेव्हापर्यंत ड्रायव्हरसुद्धा जेवायला गेला होता. त्यामुळे अमिताभ चक्क टॅक्सीनी परत..."} {"inputs":"...पण सद्य परिस्थितीत या वादाचा परिणाम जास्त होताना पाहायला मिळणार नाही. \n\n\"वैयक्तिक किंवा शाब्दिक टीका करमणूक म्हणून किंवा निवडणुकीच्या भाषणात टाळ्या मिळवण्यासाठी चांगल्या असतात. पण, कोव्हिडच्या या काळात बदललेल्या आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीत याचा लोकांवर फारसा परिणाम होईल असं वाटत नाही. राणे खासदार आहेत. त्यामुळे त्यांनी ठाकरे सरकारच्या धोरणांवर अभ्यास करून टीका केली. तर, लोकांना त्यामध्ये जास्त रस वाटेल,\" असं त्या पुढे म्हणाल्या. \n\nठाकरे-राणे पहिला वाद\n\nउद्धव ठाकरे आणि नारायण राणेंमध्ये वादाची... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो होता. त्यातूनच उद्धव आणि त्यांच्या जवळच्या नेत्यांनी राणे यांची उपेक्षा सुरू केली. महत्त्वाकांक्षी राणे हे सहन करणे शक्यच नव्हतं.\"\n\nउद्धव ठाकरेंविरोधातील भाजपचं हत्यार?\n\nमृणालिनी नानिवडेकर पुढे म्हणतात, \"शिवसेना-भाजप एकत्र असेपर्यंत देवेंद्र फडणवीसांनी त्यांना फार महत्त्व दिलं नाही. उलट राणेंनी संयम पाळावा असा सल्ला दिला. शिवसेनासोबत असताना उद्धव ठाकरे आणि राणे वाद नको असा भाजप नेत्यांचा प्रयत्न होता. पण, शिवसेनेने वेगळी चूल मांडल्यानंतर भाजपला उद्धव ठाकरेंवर सोडण्यासाठी नारायण राणे नावाचं शस्त्र मिळालं.\" \n\nशिवसेना सोडल्यानंतर राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आक्रमक वृत्ती, सडेतोड भाषा यामुळे काँग्रेसच्या विचारांशी जोडून घेण्यात राणेंना अनेक अडचणी आल्या. पक्षात किंमत नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेस सोडून स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यानंतर आपला पक्ष त्यांनी भाजपत विलीन केला. \n\n\"नारायण राणे वैक्यक्तिक रित्या उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेत. त्यांचा उद्धव ठाकरेंबद्दलचा राग भाजप वापरण्याचा पूरेपूर प्रयत्न करत आहे. पक्षाची लाईन असो वा स्वत:ची भूमिका. नारायण राणेंच्या रागाचा वापर भाजप उद्धव ठाकरेंवर सतत टीका करण्यासाठी करत राहील,\" असं श्रुती गणपत्ये यांना वाटतं. \n\nतर उदय तानपाठक यांच्यानुसार, \"राणे खासदार आहेत. उद्धव ठाकरेंवरचे आरोप म्हणजे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भाजपने राणेंचा वापर उद्धव ठाकरेंविरोधात सुरू केलाय. राणे जेवढे आक्रमक होतील तेवढं त्यांची बाजू राजकीय दृष्ट्या जमेची होईल. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर आरोप करणं राणेंच्या महाराष्ट्रातील राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे.\" \n\nभाजपमध्ये आपले स्थान बळकट करायचे असेल, तर राणेंना शिवसेनेविरुद्ध बोलत रहावे लागेल, असं तानपाठक यांना वाटतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पणे नवीन विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग कॅम्प घेतले जातात. \n\n5 हजारहून अधिक शहरांमध्ये शाखा, 9 हजार कँपस युनिटसह देशभरातील हजारो महाविद्यालयांमध्ये अभाविप कार्यरत आहे. \n\nअभाविपची सुरुवातीच्या काळातील भूमिका ही विद्यार्थी आजचा नागरिक आहे, अशी होती. त्यामुळेच त्यानं राष्ट्रीय मुद्द्यांवर भूमिका घेतली पाहिजे आणि त्यांची राजकीय विचारधाराही पक्की हवी अशी होती. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय विचारधारा म्हणजे राष्ट्रवाद या दिशेने अभाविपचं राजकारण जात आहे, का असा प्रश्न निर्माण झाला आहे. \n\nविद्यार्थ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"त होता. 'मुझफ्फरनगर बाकी है' हा माहितीपट आमच्या धार्मिक भावनांना दुखावणारा असल्याचं अभाविपच्या सदस्यांनी म्हटलं होतं. \n\n• 7 सप्टेंबर 2013 साली हैदराबाद इथं एका काश्मिरी चित्रपट महोत्सवाला अभाविपच्या कार्यकर्त्यांकडून लक्ष्य करण्यात आल्याचा आरोप झाला होता. \n\n• 24 ऑगस्ट 2013 साली पुण्याच्या फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये जय भीम कॉम्रेडचं स्क्रीनिंग आणि कबीर कला मंचाच्या कलाकारांच्या सादरीकरण झालं होतं. या कार्यक्रमातही अभाविपच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केल्याचा आरोप झाला होता. कबीर कला मंचाच्या कलाकारांना त्यांनी नक्षलवादी म्हणून संबोधल्याचाही आरोप झाला होता. \n\n• 29 जानेवारी 2012 साली अभाविपनं संजय काक यांच्या 'जश्न-ए-आझादी' या माहितीपटाचं स्क्रिनिंग रद्द करण्यासाठी आंदोलन केलं. पुण्यातील सिंबायोसिस कॉलेजमध्ये या माहितीपटाचं स्क्रीनिंग होणार होतं. हा माहितीपट काश्मिरच्या परिस्थितीवर भाष्य करणारा होता. \n\n• 26 फेब्रुवारी 2008 साली अभाविपच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या इतिहास विभागात तोडफोड केली होती. \n\n• 26 ऑगस्ट 2006 साली अभाविपच्या कार्यकर्त्यांनी उज्जैनमधील माधवबाग महाविद्यालयातील प्राध्यापक हरभजन सिंह सभरवाल आणि दोन अन्य प्राध्यापकांना मारहाण केली होती. त्यापैकी प्राध्यापक सभलवाल यांचा जागीच कार्डिआक अरेस्टनं मृत्यू झाला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पण्यात आला होता. रेगइनाल्ड शिर्ले ब्रुक्स यांनी हा लिहिला होता. \n\nहा पराभव म्हणजे इंग्लंडमधलं क्रिकेट संपलं असून, त्याची विल्हेवाट लवकरच लावण्यात येईल आणि राख अर्थात अशेस ऑस्ट्रेलियात पाठवण्य़ात येईल असं या मजकुराचा आशय होता. ते शब्द होते- \n\nIn Affectionate Remembrance\n\nof\n\nENGLISH CRICKET,\n\nwhich died at the Oval\n\non\n\n29 August 1882,\n\nDeeply lamented by a large circle of sorrowing\n\nfriends and acquaintances\n\nR.I.P.\n\nN.B.—The body will be cremated and the\n\nashes taken to Australia.\n\nकाही महिन्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या पॅव्हेलियनमध्ये 1953 पर्यंत हा चषक ठेवण्यात आला होता. त्यानंतर पॅव्हेलियनच्या शेजारी असणाऱ्या म्युझियममध्ये हा चषक स्थलांतरित करण्यात आला. \n\nमात्र फ्लोरेन्स यांनी दिलेला चषक आणि आताचा चषक हा सारखाच आहे का याविषयी संभ्रम आहे. राख असलेला चषक अॅशेस जिंकणाऱ्या संघाला दिला जाणारा अधिकृत चषक कधीच नव्हता.\n\nबार्मी आर्मी अॅशेस मालिकेत इंग्लंडचा विजय साजरा करताना.\n\nमात्र प्रतीक म्हणून मूळ चषकाची प्रतिकृती अशेस विजेत्या संघाला देण्यात येते. 1998-99 नंतर स्फटिकासारखा दिसणारा चषक विजेत्या संघाला देण्यात येतो.\n\nदरम्यान मालिका कोणीही जिंकलं तरी मूळ कलशरुपी चषक इंग्लंडमधल्या लॉर्ड्स स्टेडियमवर असलेल्या मेरलीबोन क्रिकेट क्लबमध्येच असतो. \n\n1988 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या द्विशतसंवत्सरिक वर्षात आणि 2006-07 मालिकेवेळी चाहत्यांना पाहण्यासाठी मूळ चषक ऑस्ट्रेलियाला नेण्यात आला होता. \n\nइंग्लंडचा संघ अॅशेस मालिका जिंकल्यानंतर.\n\nअॅशेस मालिका पाच सामन्यांची खेळवण्यात येते. दर दोन वर्षांनी या मालिकेचं आयोजन करण्यात येतं. शेवटची मालिका 2015 मध्ये इंग्लंडने जिंकली होती. \n\nइंग्लंड संघानं पाचपैकी तीन सामने जिंकत जेतेपदावर कब्जा केला होता. क्रिकेट विश्वातील सगळ्यात प्रतिष्ठेचं द्वंद म्हणून ही मालिका ओळखली जाते. \n\n1934 पासून महिला क्रिकेटमध्येही अॅशेस मालिका सुरू झाली. 49 कसोटी सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियाने 12 तर इंग्लंडने 9 कसोटी सामने जिंकले आहेत. 28 सामने अनिर्णित झाले आहेत.\n\nपुरुषांच्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड 325 कसोटी सामन्यांमध्ये एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत. यापैकी ऑस्ट्रेलियाच्या नावावर 130 विजय, 106 पराभव आहेत. तर इंग्लंडनं 106 कसोटी जिंकल्या आहेत तर 130 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. 89 कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत. \n\nपुरुषांच्या अॅशेसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात 69 मालिका झाल्या आहेत. योगायोग म्हणजे दोन्ही संघांनी प्रत्येकी 32 मालिका जिंकल्या आहेत. तर 5 मालिका बरोबरीत किंवा अनिर्णित राहिल्या आहेत. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पती आणि स्वातंत्र्यसैनिक रामभुजदत्त चौधरी जेलमध्ये होते. \n\nदोघंही एकमेकांच्या फार जवळ होते. ही जवळीक इतकी होती की, गांधी सरला यांना अध्यात्मिक पत्नी मानत असत. नंतर यामुळे त्यांचं लग्न मोडता-मोडता वाचलं हे गांधी यांनी हे मान्य केलं.\n\nगांधी आणि सरला यांनी खादीच्या प्रचारार्थ भारताचा दौरा केला होता. दोघांमधल्या नात्याची माहिती त्यांच्या जवळच्यांनाही होती. अधिकारवाणी गाजवण्याच्या सरला यांच्या स्वभावानं गांधींनी त्यांच्यापासून नंतर अंतर राखण्यास सुरुवात केली. \n\nकाही काळानंतर हिमालयातील एकांतवासात असत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाना पत्राची सुरुवात 'मेरी प्यारी पागल और बागी' अशा मथळ्यानं करत असत आणि पत्रात स्वतःला 'तानाशाह' म्हणजे हुकूमशहा म्हणत.\n\n6. डॉ. सुशीला नय्यर, 1914-2001\n\nमहादेव देसाई यांच्यानंतर गांधींचे सचिव बनलेले प्यारेलाल पंजाबी परिवारातले होते. सुशीला या प्यारेलाल यांची बहीण होती. \n\nआईच्या विरोधानंतरही हे दोघं बहीण-भाऊ गांधींकडे येण्यासाठी स्वतःला रोखू शकले नाहीत. काही काळानंतर मुलं गांधींकडे गेली म्हणून रडणारी त्यांची आई गांधींची समर्थक झाली.\n\nडॉक्टर झाल्यानंतर सुशीला महात्मा गांधी यांच्या खाजगी डॉक्टर म्हणून काम करू लागल्या. मनू आणि आभा यांच्याशिवाय थकलेले वृद्ध गांधी ज्यांच्या खांद्यावर आपले हात ठेवत, त्यात सुशीलाही होत्या.\n\nभारत छोडो आंदोलनावेळी कस्तूरबा गांधी यांच्यासोबत मुंबईत सुशीला यांनाही अटक झाली होती. पुण्यात कस्तूरबा गांधींच्या शेवटच्या दिवसांत सुशीला त्यांच्यासोबत राहिल्या होत्या.\n\n7. आभा गांधी, 1927-1995\n\nआभा जन्मानं बंगाली होत्या. आभा यांचं लग्न गांधींचे पणतू कनू गांधी यांच्याशी झालं होतं. गांधींच्या सभेत आभा भजन गात असत तर कनू फोटोग्राफी करत. \n\n1940च्या काळातही गांधींची अनेक छायाचित्रं कनू यांनीच काढलेली आहेत. आभा नोआखाली इथं गांधींसोबत राहिल्या होत्या. त्यावेळी देशात ठिकठिकाणी दंगली भडकल्या होत्या आणि गांधी हिंदू-मुस्लिम यांच्यात शांतता स्थापित करण्याच्या प्रयत्नात अडकले होते. \n\nनथुराम गोडसेनं जेव्हा महात्मा गांधींना गोळी घातली तेव्हा आभा तिथं उपस्थित होत्या.\n\n8. मनू गांधी, 1928-1969\n\nअगदी लहान वयातच मनू महात्मा गांधी यांच्याकडे आल्या होत्या. मनू महात्मा गांधींच्या दूरच्या नातेवाईक होत्या. गांधी मनू यांना आपली नात मानत असत. नोआखालीच्या दिवसांत आभासोबत मनुदेखील त्यांच्यासोबत होत्या. ज्या बापूंच्या थकलेल्या शरीराला आधार मिळावा म्हणून स्वतःच्या खांद्यावर त्यांचा हात ठेऊन पुढे चालत असत.\n\nगांधींच्या विरोधात ज्यांनी त्यांच्या मार्गात मल-मूत्र टाकून विरोध केला होता, त्या रस्त्याची सफाई गांधींसह आभा आणि मनू यांनीही केली होती. \n\nकस्तूरबा यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांची सेवा करण्यात मनू अग्रभागी होत्या. महात्मा गांधी यांची शेवटची काही वर्ष कशी होती हे मनू यांची डायरी पाहिली की कळतं.\n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पती लागवट लागू होण्याची शक्यता असल्याचंही ते म्हणाले आहेत.\n\nज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"ठाकरे सरकारवर टीका करणारी सर्व मंडळी ही एकाच वर्गातील आहे. संघ विचारधारेचे लोक उद्धव ठाकरेंच्या विरोधात भूमिका घेताना दिसतात. भाजप विस्तारित गट सोडला तर कुणीही ठाकरे सरकारविरोधात प्रश्न उपस्थित करत नाही.\" \n\nसततच्या टीकेचा उद्धव ठाकरेंना फायदा होणार की तोटा?\n\nआतापर्यंतचा राजकीय इतिहास पाहिला तर अनेक बड्या नेत्यांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अशा टोकाच्या द्वेषाला सामोर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार नाही.\" असं विजय चोरमारे सांगतात.\n\nएखाद्या नेत्यावर सातत्याने जेव्हा टीका केली जाते तेव्हा त्या नेत्याची दखल माध्यमांकडूनही अधिक घेतली जाते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याने त्यांच्या विरोधात भूमिका घेतली गेली किंवा त्यांच्या निर्णयावर टीका करण्यात आली की माध्यमांमध्येही त्याची चर्चा होते.\n\n\"ठाकरे सरकारला अडचणीत आणण्यासाठी भाजप राज्यपालांचाही वापर करून घेत आहे हे लोकांनाही दिसते आहे. ही भाजपची अनाठायी ओरड आहे असाही लोकांचा समज होऊ शकतो. यामुळे उद्धव ठाकरेंच्या लोकप्रियतेत वाढच होईल.\" असंही सुनील चावके सांगातात. \n\nउद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी प्रत्युत्तरादखल पाठवलेल्या पत्राचीही प्रचंड चर्चा झाली.\n\nप्रकाश पवार सांगतात, \"उद्धव ठाकरेंनी बहुजन हिंदुत्व आपल्या पत्रातून मांडले आहे. बहुजन हिंदुत्व हा गाभा असलेल्या या पत्राची भाषा आणि सुस्पष्टता लोकांच्या मनाला भावली आहे. या पत्राचे दाखले पुढील अनेक वर्ष दिले जातील.\" \n\nउद्धव ठाकरेंच्या पथ्यावर ही टीका पडू शकते का? \n\nशिवसेना आणि भाजप सध्या आमने-सामने असले तरी भविष्यात हे विरोधक म्हणूनच राहतील की पुन्हा युती होईल याबाबतही अनिश्चितता कायम आहे. \n\nशिवसेनेकडून राज्यातील भाजप नेत्यांना प्रत्युत्तर दिले जात असले तरी थेट नरेंद्र मोदींवर टीका करणं टाळले जाते याची प्रचिती कृषी विधेयकावेळीही आली आहे.\n\n\"उद्धव ठाकरे त्यांच्या भूमिकांवर कधीपर्यंत ठाम राहतात हे पहावे लागेल. भाजपविरोधी मते कायम राहतील का यावर सर्व अवलंबून आहे. भाजपसोबतचा दरवाजा उघडा ठेवला आहे.\" असं विजय चोरमारे सांगतात.\n\nठाकरे सरकारविरोधात भाजप भूमिका घेत असले तरी विरोधक म्हणून सरकारच्या निर्णयांवर टीका करण्याचा अधिकार त्यांना असल्याचं नाकारता येत नाही. 105 आमदार असलेला भाजप ताकदवान विरोधी पक्ष आहे.\n\n\"विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांच्यावरही विरोधकांकडून प्रचंड टीका होत होती. पण विरोधकांसमोरही हसतमुखाने काम करण्याची शैली त्यांच्याकडे होती. अनेक वेळा मंत्र्यांपेक्षा जास्त कामं विरोधकांची केली जायची असेही मुख्यमंत्री होते. त्यामुळे विरोधकांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे यांना काम करावं लागणार आहे,\" असंही सूर्यवंशी म्हणाले.\n\nपण सध्याची राजकीय परिस्थिती पाहाता महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना कायम राहील याचीही शक्यता नाकारता येत नाही...."} {"inputs":"...पत्र लिहिल्यानंतर झाली आहे. बैठकीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यानी भारत आणि पाकिस्तानला काय सांगितलं, हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही.\n\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काय घडलं?\n\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वतीने या बैठकीसंदर्भात औपचारिक निवेदन देण्यात आलेलं नाही. या बैठकीनंतर कलम 370 आणि 35-A अंतर्गत काश्मिरला मिळालेला विशेष राज्याचा दर्जा आणि संबंधित मुद्दे ही भारताची अंतर्गत बाब आहे, अशी भूमिका भारत सातत्याने मांडत आहे. \n\nसंयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत सैयद्द अकबरुद्द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं. या आयोगाला तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी दौरा करण्याचे आदेश देण्यात आले. \n\nसार्वमत घेण्याची योजना प्रत्यक्षात का राबवली गेली नाही?\n\n1947-48 सालचं भारत-पाकिस्तान युद्ध युद्धबंदीच्या निर्णयानंतर संपलं. मात्र, काश्मीर प्रश्नाचं भिजत घोंगडं कायम राहिलं. जानेवारी 1949 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मिलिटरी ऑब्झर्व्हर ग्रुपला भारत आणि पाकिस्तानात पाठवण्यात आलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धबंदीची माहिती त्यांना घ्यायची होती. \n\nकाश्मीर प्रश्नावर संयुक्त राष्ट्रांनी स्थापन केलेल्या समितीचं संग्रहीत छायाचित्र\n\nत्यावेळी युद्धबंदीसंबंधी तक्रारी येत होत्या आणि संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांना त्याबद्दल अहवाल सादर करायचा होता. युद्धबंदीनुसार दोन्ही राष्ट्रांनी आपापलं सैन्य माघारी बोलवावं आणि काश्मिरच्या जनतेने आपल्या भविष्याचा निर्णय स्वतःच घ्यावा यासाठी सार्वमत घेण्यावर शिक्कामोर्तब झालं होतं. \n\nसंपूर्ण काश्मीर भारताकडे नाही, त्यामुळे आम्ही सार्वमत घेऊ शकत नाही, असं भारताचं म्हणणं होतं. तर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव धुडकावत आपल्या सैन्याला माघारी बोलावलं नाही. त्यानंतर भारताचं म्हणणं होतं की जम्मू-काश्मीरच्या मूळ भौगोलिक स्थितीवर नियंत्रण बदलल्यामुळे संयुक्त राष्ट्राच्या 1948-49च्या प्रस्तावाला अर्थ उरलेला नाही. पाकिस्तानने काश्मीरचा एक भाग चीनला दिला होता. शिवाय, पाकिस्तानच्या नियंत्रणात असलेल्या काश्मिरची डेमोग्राफीही बदलली होती. \n\nकाश्मीर मुद्दा आणि शिमला करार\n\n1971 साली भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा युद्ध झालं. या युद्धानंतर 1972 साली 'शिमला करार' करण्यात आला. काश्मीर मुद्द्यावरच्या चर्चेत संयुक्त राष्ट्रासह कुठल्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप मान्य नसेल आणि दोन्ही देश मिळूनच हा वाद सोडवतील, असं या करारात निश्चित करण्यात आलं. \n\nत्यावेळी इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या तर पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष होते जुल्फिकार अली भुत्तो. \n\nकाश्मिरची परिस्थिती आणि वादासंबंधी पूर्वी करण्यात आलेल्या करारांना 'शिमला करार' झाल्यानंतर अर्थ उरला नसल्याचं भारताचं म्हणणं होतं. काश्मीरचा मुद्दा आता संयुक्त राष्ट्राच्या पातळीवरून द्विपक्षीय चर्चेच्या पातळीवर आल्याचंही भारताने म्हटलं. \n\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी काय म्हटलं?\n\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काश्मिरवर चर्चा झाल्यानंतर पाकिस्तान..."} {"inputs":"...पना करत आहेत. ज्याच्या नावाखाली सर्व अमानवीय कृत्यं मानवी कृत्य बनतील, ज्याचं पुण्य आता इथेच किंवा कधीतरी मिळेलच. \n\n\"मानवतेच्या नावाखाली आणि तिच्या स्थापनेसाठी निर्विवाद औचित्य असलेलं युद्ध झालं असेल तर ते जर्मनीच्या विरोधात पुकारलेलं महायुद्ध होय. या युद्धाने एक संपूर्ण समाज नष्ट होण्यापासू वाचवला. मात्र, माझा कुठल्याच युद्धावर विश्वास नाही. त्यामुळे अशा युद्धाच्या औचित्य किंवा अनौचित्याची चर्चा माझ्या मानसपटलावर येतच नाही.\"\n\n\"नग्न हिंसा किती पापजन्य, क्रूर आणि भीतीदायक असू शकते, हे जर्मनीने दा... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. तिथेही दमनाला एक धार्मिक रंग देण्यात आला होता. राष्ट्राध्यक्ष क्रूझर म्हणत - गोरे ख्रिश्चन ईश्वराने निवडलेली अपत्यं आहेत आणि भारतीयांना गोऱ्यांची सेवा करण्यासाठी निर्माण करण्यात आलं आहे. ट्रान्सवालच्या संविधानातील एक मुख्य तरतूद अशी होती की गोरे आणि काळे (ज्यात सर्व आशियाई लोकांचाही समावेश होता) यांना कुठल्याही प्रकारची समान वागणूक मिळणार नाही.\"\n\nदक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीयांशी तुलना\n\n\"द. आफ्रिकेत भारतीयांनाही त्यांनी ठरवून दिलेल्या वस्त्यांमध्येच राहावं लागे, ज्याला ते 'लोकेशन' म्हणत. जर्मनीत ज्यू लोकांशी जसा भेदभाव केला जाई तसाच तिथेही होता. तरीही तिथे त्या परिस्थितीत मूठभर भारतीयांनी सत्याग्रहाचा मार्ग अवलंबला. त्यांना बाहेरच्या जगाचा पाठिंबा नव्हता आणि भारत सरकारकडूनही समर्थन नव्हतं. तब्बल आठ वर्ष चाललेल्या लढ्यानंतर जागतिक सार्वमताचा पाठिंबा मिळाला आणि भारत सरकार मदत करायला पुढे आलं.\"\n\n\"मात्र, जर्मनीतील ज्यू नागरिकांची परिस्थिती द. आफ्रिकेतील भारतीयांच्या तुलनेत कितीतरी जास्त बरी आहे. ज्यू जर्मनीत एक संघटित समाज आहे. द. आफ्रिकेतील भारतीयांच्या तुलनेत ते अधिक कुशल आहेत आणि आपल्या लढ्यासाठी ते जागतिक जनमत मिळवू शकतात. त्यांच्यापैकी कुणी धाडस करून आणि विचारपूर्वक लढ्यासाठी उठून उभा झाला आणि अहिंसक कारवाईत त्यांचं नेतृत्त्व केलं तर निराशेने गारठलेले दिवस क्षणार्धात उबेच्या आशेने चमकतील, असा मला विश्वास आहे.\"\n\n\"पॅलेस्टिनी प्रदेशात राहणारे ज्यू चुकीच्या मार्गावर आहेत, यात मला तिळमात्र शंका नाही. बायबलमध्ये ज्या पॅलेस्टाईनचा उल्लेख आहे त्याचा आज कुठलाच भौगोलिक आकार नाही. ते केवळ अरबांच्या उदारपणामुळेच तिथे स्थायिक होऊ शकतात. त्यांनी अरबांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करायला हवा. अरबांच्या मनातही त्याच ईश्वराचा वास आहे जो ज्यू लोकांच्या मनात आहे. त्यांनी अरबांसमोर सत्याग्रह करावा आणि त्यांच्याविरोधात एक बोटही न उचलता आम्हाला गोळ्या घाला नाहीतर समुद्रात फेकून द्या म्हणत स्वतःला समर्पित करावं.\"\n\n\"मी अरबांनी केलेल्या जुलुमांचा बचाव करत नाही. मात्र, स्वतःच्या मातृभूमीत अनुचित हस्तक्षेपाचा ते करत असलेला विरोध योग्यच असल्याचं मला वाटतं. त्यांनी याचा अहिंसक पद्धतीने मुकाबला करावा, अशीही माझी कामना आहे. मात्र, योग्य आणि अयोग्य याची जी सर्वमान्य व्याख्या आहे त्या दृष्टीकोनातून बघितल्यास मोठ्या प्रतिकूल परिस्थितीतही..."} {"inputs":"...परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी शोक व्यक्त केला आहे. सुषमा स्वराज यांच्या जाण्याचे मी दुःखी आहे, असं त्यांनी ट्वीट केलं आहे. \n\nहामिद करझईंनी वाहिली श्रद्धांजली \n\nअफगाणीस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करझई यांनी सुषमा स्वराज यांच्याबरोबचा फोटो ट्वीट करून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. \n\nगेल्या केंद्रीय मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्रिपद सांभाळलेल्या सुषमा स्वराज यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे 2019 ची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. \n\nमंगळवारी संध्याकाळी प्रकृती बिघडल्यानं त्यांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंजली वाहिली आहे. \n\nभाऊ कसे आहात?\n\nमी नेहमी त्यांना विचारायचो की ताई तशा आहात, आणि विचारायच्या भाऊ तुम्ही कसे आहात? आज मी एक बहीण गमावली आहे, अशी शब्दांमध्ये काँग्रेस नेते गुलामनबी आझाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\n\"सुषमा स्वराज यांचं निधन धक्कादायक आहे. त्या मला शरद भाऊ असं संबोधायच्या. संसदीय सहकारी म्हणून त्यांची कारकीर्द पाहता आली. त्या उत्तम वक्त्या, कुशल प्रशासक आणि सहृदय व्यक्ती होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,\" अशा शब्दांमध्ये शरद पवार यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\n\"त्या माझ्यासाठी मोठ्या बहिणी सारख्या होत्या, त्यांनी एका लहान भावा प्रमाणे मला शिकवलं आहे, ट्रिपल तलाक आणि कलम 370 बाबत त्या खूष होत्या. त्यांनी पक्षाला फार पुढे नेलं आहे,\" अशा शब्दांमध्ये कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. \n\nसुषमा स्वराज यांची कमी कुणीच भरून काढू शकत नाही, त्यांनी जगभरात भारताची इज्जत वाढवली आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलंय. \n\nजॉर्ज यांचा हातकड्यातील फोटो मुजफ्फरपूरमध्ये फिरवला होता\n\nएक प्रभावी वक्ता ही सुषमा स्वराज यांची ओळख होती. लालकृष्ण अडवाणी सुषमा स्वराज यांचे राजकीय गुरू मानले जातात. गेल्या दशकभरात त्यांनी 11 निवडणुका लढवल्या. त्या तीन वेळा आमदार राहिल्या तर सात वेळा खासदार राहिल्या. \n\nआणिबाणी दरम्यान बडोदा डायनामाईट केसमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांना तुरुंगात जावे लागले होते. त्यांनी तुरुंगातूनच मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. त्यावेळी सुषमा स्वराज यांनी हातकड्या घातलेला जॉर्ज यांचा फोटो संपूर्ण मतदारसंघात फिरवून प्रचार केला होता. \n\nआणिबाणीनंतर 1977 मध्ये झालेल्या निवडणुकीत हरियाणातून सुषमा स्वराज यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. 1977 मध्ये त्या हरियाणा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांचा हरियाणाच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.\n\n1990 मध्ये त्यांनी राज्यसभेत प्रवेश करून राष्ट्रीय राजकारणाला सुरवात केली. 1996 मध्ये त्या लोकसभेवर निवडून आल्या आणि केंद्रीय मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणून त्यांचा समावेश करण्यात आला. दीर्घकाळ त्यांनी माहिती प्रसारण खात्याची जबाबदारी सांभाळली. 2009 मध्ये त्यांनी लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची धुरा सांभाळली. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुषमा..."} {"inputs":"...पराभूत झाले नाहीत. \n\nकरुणानिधी यांनी 1957 ते 2016 पर्यंत 13 वेळा निवडणूक लढवली आहे.\n\n1967 साली जेव्हा DMK पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये सत्तेत आलं, तेव्हा ते सरकारमध्ये मुख्यमंत्री अण्णादुराई आणि नेडुचेळियन यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ मंत्री होते. सुरुवातीला त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि वाहतूक खाती देण्यात आली. तेव्हा त्यांनी खासगी बसेसचं राष्ट्रीयीकरण केलं आणि दुर्गम गावांपर्यंत बस व्यवस्था नेण्याचं काम केलं.\n\n1969 साली C. N. अण्णादुराई यांचं निधन झालं, त्यानंतर करुणानिधी मुख्यमंत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"G. रामचंद्रन किंवा MGR यांनी द्रमुकमधून बाहेर पडत 'अण्णाद्रमुक' (AIADMK) पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर पुढच्या निवडणुकीत राज्यात सत्ता मिळवली. \n\nदुसरी फूट पडली 1993 साली जेव्हा वायको यांनी द्रमुकतून बाहेर पडत MDMKची स्थापना केली. यामुळे अनेक जिल्ह्यांतील पक्ष सचिव वायको यांच्यासमवेत गेले. पण करुणानिधी यांनी पक्ष भक्कम ठेवत पुन्हा सत्ता मिळवली. \n\nराष्ट्रीय राजकारण \n\n1989 साली जेव्हा V. P. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडी केंद्रात सत्तेत आली तेव्हा करुणानिधींनी DMK ला या युतीत सामील केलं. हे करुणानिधींचं राष्ट्रीय राजकारणात पहिलं पाऊल होतं.\n\nV. P. सिंह यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडीने मंडल आयोगाची अंमलबजावणी केली, ज्यानुसार मागासलेल्या जातींसाठी केंद्र सरकारच्या नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यात आलं. त्यामध्ये करुणानिधी यांची भूमिका महत्त्वाची ठरली. \n\nकरुणानिधी यांच्या नेतृत्वाखाली द्रमुक 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. UPAच्या पहिल्या सरकारमध्ये, म्हणजे डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात तामिळनाडूमधले 12 मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं. \n\nराष्ट्रीय लोकशाही आघाडामधील द्रमुकच्या सहभागावरून करुणानिधी यांच्यावर टीका झाली होती.\n\nकेंद्रीय सत्तेतील सहभागावरून करुणानिधी यांना टीकेलाही समोर जावं लागलं आहे. विशेषत: द्रमुकची भाजपबरोबर युती आणि सत्तेत सहभाग, यावर बरीच टीका झाली.\n\nकरुणानिधी यांच्या कुटुंबीयांचा सरकारमधील प्रभाव आणि त्यांना मिळणारा राजाश्रय यामुळंही पक्षावर टीका झाली. \n\nएकूण पाच वेळा करुणानिधी मुख्यमंत्रिपदी राहिले\n\nश्रीलंकेतील नागरी युद्धात अखेरच्या काळात तामिळ नागरिकांच्या संरक्षणासाठी करुणानिधी यांनी केंद्रातील आपलं वजन वापरून पुरेसे प्रयत्न केले नाहीत, अशीही टीका त्यांच्यावर झाली. \n\nपण भारतात राज्यांना स्वायत्तता मिळावी, यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले, आवाज उठवला. 1969 साली त्यांच्या सरकारने न्यायमूर्ती राजमन्नार यांच्या अधिपत्याखाली The Centre-State Relations Inquiry Committee समिती स्थापन केली. राज्य आणि केंद्रामधले संबंध कसे असावे, यावर या समितीने शिफारशी केल्या होत्या. करुणानिधी यांच्या प्रयत्नांमुळे अखेर मुख्यमंत्र्यांनाही स्वातंत्र्यदिनाला राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान मिळाला.\n\nसिनेमा आणि लेखनातील योगदान\n\nकरुणानिधी यांनी 1947 ते..."} {"inputs":"...परेक म्हणतात, \"इसाया यांच्या भविष्यवाणीला सध्या सीरियात जे काही होत आहे, त्याच्याशी जोडून पाहणं म्हणजे धर्माचा गैरफायदा घेण्यासारखं आहे. ही व्याख्या ते लोक करतात ज्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये भीती पसरावयाची असते.\"\n\nनरसंहाराविषयीच्या अफवा\n\nव्हर्च्युल जगतात बायबलमधील भविष्यवाणीला सैनिक हल्ल्यांशी जोडणाऱ्या अफवा या काही नविन नाहीत. वारंवार कुठली ना कुठली अफवा समोर येतेच ज्यात नरसंहाराच्या घटनांना बायबलमध्ये करण्यात आलेल्या भविष्यवाणींशी जोडलेलं असतं.\n\nब्राझीलमध्ये सध्या चर्चेचा विषय झालेली इसाया यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पर्यावरणतज्ज्ञांना भेटायला बाहेर पडले. त्यांच्याकडून या प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठीच मी बाहेर पडले होते. बाहेर पडताच त्या भागात पाणी शिरलेलं मला दिसलं. कार पुढे जात आहे की नाही याचा मी अंदाज घेतला. कार जात होती. मग मी माझ्या नियोजित भेटी उरकण्याचा विचार केला. \n\nया काळात मला दिसत होतं की काहीतरी भयानक गोष्टी घडत आहेत. कंपनीपदी मेट्रो स्टेशन पुराच्या पाण्यानं भरलं होतं मी ती माहिती माझ्या कार्यालयाला कळवली. गेल्या 90 वर्षांमध्ये कोचीननं पहिल्यांदाच पूर पाहिला होता त्यामुळे या परिस्थितीचा साम... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाण्यातून इंच-इंच पुढे सरकण्यासाठी आम्हाला दोन तास लागले. \n\nसोयीसुविधांचा तुटवडा \n\nपाचवा दिवस महाप्रलयाचा होता. मी हॉटेलमध्येच होते. पुराचं पाणी पहिल्या मजल्याच्या पायऱ्यांपर्यंत आलं होतं. विजेचा पुरवठा खंडित झाला होता आणि लॅंडलाइन बंद पडले होते. \n\nबचावकार्य कसं सुरू आहे हे पाहण्यासाठी मी हॉटेलच्या छतावर जायचे. हॉटेलमध्ये जनरेटर होतं. त्यामुळे दिवसातून दोनदा मोबाइल चार्ज करता येत असे. हॉटेलमधलं धान्य संपल्यामुळे काही कर्मचारी बाहेर तांदूळ आणायला गेले. \n\nलॉरीतून लोकांना बचाव शिबिराकडे नेलं जात होतं. पावसामुळं लॉरी चालकांना स्पष्ट दिसत नव्हतं. त्यात आत बसलेल्या आणि बाहेरच्या लोकांचा आवाज येत होता. काही लॉरी चालकांना परत फिरण्याचा निर्णय घेतला होता. पुढे पाण्यात अडकण्यापेक्षा मागे फिरण्याचा त्यांनी निर्णय घेतला. \n\nसहाव्या दिवशी आमचं पिण्याचं पाणी संपलं होतं. माझ्या खिडक्या भिजल्या होत्या. मी हे लिहित असताना पिण्याचं पाणी कधी येईल याची वाट पाहत होते. \n\nजिकडं तिकडं पाणीच पाणी होतं पण पिण्यासाठी एक थेंब पाणी नव्हतं, हे इंग्रजी वाक्य मला आठवू लागलं होतं. \n\nपण मला या गोष्टीचं समाधान वाटत होतं की केरळातल्या लोकांवर काय वेळ आली आहे ही गोष्ट मी माझ्या बातम्याच्या माध्यमातून जगासमोर आणू शकले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पला मतदान करत नाहीत, असं मानलं जातं. \n\nलालू यादव यांच्या मोठ्या व्होटबँकसमोर नितीश उभे राहिले. जातींच्या दोन ध्रुवांपैकी एक लालूंसोबत आहे, तर दुसरा ध्रुव नितीश कुमार यांच्या बाजूने आहे.तेव्हापासूनच बिहारमध्ये नितीश विरुद्ध लालू अशी लढाई पाहायला मिळते.\"\n\nबिहारमध्ये 16-17 टक्के सवर्ण जाती वगळता 80 टक्के लोकसंख्या मागासवर्गीय आहे. \n\nयुतीचं समीकरण\n\n2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये NDAने उत्कृष्ट कामगिरी केली. यावेळी 40 जागांपैकी 39 ठिकाणी विजय मिळवण्यात त्यांना यश आलं. \n\nनितीश कुमार यांना पंतप्... उर्वरित लेख लिहा:","targets":"य चालवलं. पण तरीही बेरोजगारी इथली प्रमुख समस्या आहे. राज्यातून होणारं स्थलांतर कायम आहे. \n\nअरूण पांडेय सांगतात, \"बिहारमध्ये रोजगाराचा प्रश्न अजूनही आहे. तेजस्वी यादव लोकांना सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन देतात. नितीश कुमार हेसुद्धा अशाच प्रकारच्या घोषणा करत आहेत.\"\n\nराज्यात औद्योगिकीकरण कमी झालं आहे, आगामी काळात याकडे लक्ष देण्यात येईल, असं जनता दलाच्या प्रवक्यांनीही म्हटलं. \n\nप्रेम रंजन पटेल यांच्या मते, बिहारमध्ये विकास सर्वात मोठा मुद्दा आहे. केंद्र आणि राज्यात एकच सरकार असल्याचा फायदा राज्याला होतो.\"\n\nरोजगाराशिवाय शिक्षण आणि आरोग्य या मुद्द्यांवर नितीश कुमार सरकारला कोंडीत पकण्याचा प्रयत्न राजद करत आहे. \n\n\"राज्यात बेरोजगारी हा सर्वात मोठा मुद्दा आहे. शिक्षण आणि आरोग्य या विषयांवरही सरकार सपशेस अपयशी ठरलं. विकासाचा कोणताही आराखडा नाही. कायदा व्यवस्था तळात आणि भ्रष्टाचार शिखरावर पोहोचला आहे. नितीश कुमार बिहारला विशेष राज्याचा दर्जा मिळवून देऊ शकले नाहीत. पटना युनिव्हर्सिटीला केंद्रीय विद्यापीठ बनवू शकले नाहीत,\" असं तिवारी म्हणाले. \n\nजनता दलाचं समीकरण LJP बिघडवणार?\n\nLJP नितीश कुमार यांच्या विरोधात उभी ठाकल्याने आणि जनता दलाविरोधात उमेदवार उभे केल्याने निर्माण झालेला धोका मोठा नाही, त्याचा मतदानावर काहीच परिणाम होणार नाही, असंच जनता दल आणि भाजपला वाटतं. \n\nराष्ट्रीय जनता दलाचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी सांगतात, \"NDA ही एक बेजोड आघाडी आहे. चिराग पासवान यांना जनतेमधला असंतोष समजून येत आहे. \n\nकमल नोपानी म्हणतात, \"आम्ही नितीश कुमार यांच्या 15 वर्षांचा कार्यकाळ पुढे ठेवून मत मागण्यासाठी जाणार आहोत. LJP फक्त वोटकटवा पार्टी म्हणून शिल्लक राहील. त्यांच्यासारखे लोकच बिहारच्या विकासात बाधा निर्माण करत आहेत.\"\n\nपत्रकार अरुण पांडेय यांच्या मते, \"आतापर्यंत ही निवडणूक NDA विरुद्ध महागठबंधन अशी होती. पण आता LJP स्वबळावर लढत असल्यामुळे रंजक स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे तिरंगी निवडणूक पाहायला मिळू शकते. LJP च्या उमेदवारांमुळे जनता दलाचं नुकसान होण्याची शक्यता आहे.\"\n\nनितीश विरुद्ध तेजस्वी\n\nबिहारमध्ये यंदाच्या निवडणुकीत नितीश कुमार यांच्याविरुद्ध तुल्यबळ पर्याय दिसून येत नाही. \n\nअनुभवी नितीश कुमार यांच्याविरुद्ध नवोदित तेजस्वी यादव अशी ही लढाई आहे. नितीश कुमारांना आपल्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो, असं पांडेय यांना वाटतं...."} {"inputs":"...पला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हे सातही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची खात्रीशीर माहिती आहे. हे सात नगरसेवक आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होईल व हे सातही नगरसेवक शिवबंधनात अडकतील, असे सांगण्यात आले. \n\nशिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दुसरीकडे आमच्या सात नगरसेवकांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याची कोणतीही माहिती मला नसल्याचा दावा भाजपचे तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केला.\n\n3. मी पुन्हा य... उर्वरित लेख लिहा:","targets":"न काँग्रेस पक्ष या लढाईत शेतक-यांसोबत आहे. देशभरात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला महाराष्ट्रातूनही मोठे बळ देऊ,\" असे सांगून पटोले यांनी आपले इरादे स्पष्ट केले.\n\n\"राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. पक्षश्रेष्ठींनी आपल्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू आणि काँग्रेसला राज्यात क्रमांक एकचा पक्ष बनवू,\" असा निर्धार महाराष्ट्र काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला.\n\n5. केजरीवालांच्या मुलीला ऑनलाईन गंडा\n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीची ऑनलाईन फसवणूक झाल्याचं स्पष्ट झालं आहे. केजरीवाल यांची मुलगी हर्षिताने ओएलएकसवर जुनं साहित्य विकण्यासाठी माहिती दिली होती. मात्र यासंदर्भात तिची फसवणूक करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. याप्रकरणाची माहिती दिल्ली पोलिसांना देण्यात आली आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे. \n\nफसवणूक करणाऱ्यांनी 34हजार रुपयांना गंडा घातला आहे. जुना सोफा विकण्याबाबत हर्षिताने जाहिरात दिली होती. जाहिरात दिल्यानंतर तिच्याशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर हर्षिताला काही पैसे पाठवण्यात आले. यावर हर्षिताने विश्वास ठेवला. \n\nपैसे पाठवल्यानंतर हर्षिताला क्युआर कोड आला. त्यानंतर हर्षिताच्या खात्यातून 34हजार रुपये वळते झाले. सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सकाळने ही बातमी दिली आहे. \n\nहर्षिता इंजिनिअर आहे. दिल्ली आयआयटीमधून तिने बीटेक अभ्यासक्रम पूर्ण केला. गेल्या वर्षी दिल्ली विधानसभा निवडणुकीत हर्षिताने वडिलांसाठी प्रचारही केला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पले वैयक्तिक मत आहे असंही स्पष्ट केलंय. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी काही दिवसांपूर्वी कंगना राणावतच्या मुंबई पोलिसांच्या वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करणारे पत्र प्रसिद्ध केले होते.\n\nज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर सांगतात, \"या सर्व प्रकरणावर राज ठाकरे यांनी मौन बाळगण्याचे कारण म्हणजे कंगनाला विरोध करणं याचा अर्थ भाजप आणि मोदींना विरोध करणं असे चित्र निर्माण झाले आहे. यामुळे राज ठाकरेंची कोंडी झालीय.\"\n\n2019 विधानसभा निवडणुकांनंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाहते आहे.\n\nमहाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली नव्हती तोपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या. तेव्हापासून ते आता कोरोना काळात लॉकडॉऊनच्या अंमलबजावणीवर टीका करेपर्यंत सर्वच बाबतीत मनसेने ठाकरे सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.\n\nउद्धव ठाकरे सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा नऊ प्रश्नांचा सर्व्हेही नुकताच मनसेने केला.\n\nअयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा भाजपने व्यक्ती केंद्रीत केला अशी टीका शिवसेनेने केली असता राज ठाकरेंनी मात्र नरेंद्र मोदींचे कौतुक केले.\n\nपत्रकार सचिन परब सांगतात, \" राज ठाकरे यांना याप्रकरणी भूमिका घेता येत नसावी अशीही एक शक्यता आहे. कारण कंगनाच्या प्रकरणात त्यांनी उडी घेतली तरी मनसेला यात काही विशेष फायदा होणार नाही हे त्यांना कळून चुकलंय.\"\n\nभविष्यात मनसेकडे भाजपसोबत जाण्याचा एक पर्याय आहे. त्यासाठी मनसे तयारी करतेय असंही म्हटलं जाते. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मनसे भाजपला मदत करेल याची शक्यताही नाकारता येत नाही.\n\n\"तेव्हा या मुद्यात हात घालून मनसे भाजपला का नाराज करेल? कंगना राणावतला विरोध करून त्यांना भाजपला दुखवायचे नाही असेही दिसून येते.\" असं सचिन परब सांगतात. \n\nमनसेला पुन्हा जनतेच्या जवळ जाण्यासाठी प्रभावी नॅरेटीव्हची आवश्यकता आहे. प्रकाश अकोलकर यांच्या मते मुंबईच्या मुद्यावर मनसेने शांत राहणं लोकांना अपेक्षित नाही.\n\nते सांगतात, \" मनसे संभ्रमावस्थेत असणं हे त्यांच्यासाठी नुकसानकारक आहे यात शंका नाही. त्यांनी कोणतीही ठोस भूमिका न घेतल्याने मनसेचे नेमके मुद्दे काय हे लोकांपर्यंत पोहचत नाहीत.\"\n\n'राजा' 'दादू'च्या पाठीशी उभा राहणार का?\n\nशिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे लाडके असणाऱ्या राज ठाकरेंनी 2005 मध्ये नाराज होऊन शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' केला.\n\nवर्षभरातच त्यांनी आपला नवा राजकीय पक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली आणि उद्धव विरुद्ध राज असे नवे समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात जन्माला आले.\n\nशिवसेना विरुद्ध मनसे असा संघर्षही अनेकदा पहायला मिळाला. पण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या एकत्र येण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. शिवाय, वैयक्तिक पातळीवर दोघंही एकमेकांसोबत आल्याचंही अनेकदा दिसून आले.\n\nआता कंगनाने आपल्या वक्तव्यातून ठाकरे सरकारवर केवळ टीकाच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला.\n\nशिवसेनेला..."} {"inputs":"...पलेली असेल अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे.\n\n11.20: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज ईडीच्या कार्यालयात जाण्याची शक्यता आहे. त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनंही केली. पवारसाहेब तुम आगे बढो, ये सरकार हमसे डरती है अशा घोषणाही त्यांनी दिल्या आहेत.\n\n11.15: हिंगोली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे हिंगोली- नांदेड रस्त्यावरील खटकाळी बाय पास रोडवर टायर जाळून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.\n\n11.09: शरद पवारजी यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ईडीच्या कार्यालयात तिथल्या अधिकाऱ्यांशी समक्ष चर्चा करण्यासाठी जात आहे. सदर कार्यालयाच्या परिसरात कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये. \n\nईडी कार्यालयाच्या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तिथं शांतता राखली जाईल याची काळजी घ्यावी. परिसरातील वाहतुकीला तसेच सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये याची काळजी घ्यावी, पोलीस प्रशासन व इतर सर्व सरकारी यंत्रणांना आवश्यक ते सहकार्य करावे.\" \n\nमुंबई पोलिसांचा जमावबंदीचा आदेश \n\nदरम्यान, बॅलार्ड पियर परिसरात मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिला आहे. गुरूवारी रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ईडी कार्यालयाच्या परिसरात जमावबंदीचा आदेश लागू केला. \n\nकुलाबा, कफ परेड, मरिन ड्राईव्ह, आझाद मैदान, डोंगरी, जेजे मार्ग तसंच एमआरए मार्ग पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात आलं असून या भागात जमावबंदी असल्याची मुंबईकरांनी नोंद घ्यावी, असं मुंबई पोलिसांनी ट्विट करून सांगितलं. \n\nरोक सको तो रोक लो - जितेंद्र आव्हाड \n\nशरद पवार यांनी कार्यकर्त्यांना ईडी कार्यालय परिसरात जमू नये असं आवाहन केलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी परिसरात जाण्याची पुरेपुर तयारी केल्याचं दिसून येत आहे. मुंबई पोलिसांनी जमावबंदीचा आदेश लागू असल्याचं ट्विट केल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. \n\nतुम्ही आम्हाला थांबवण्याचा पूर्ण प्रयत्न करा. आम्ही तिथं पोहोचणारच. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. \n\nशरद पवार ईडीच्या कार्यालयात जाणार असल्याबाबत सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे. शरद पवार यांना अधिकृतरित्या चौकशीसाठी बोलावलेलं नसल्यामुळे त्यांना ईडीच्या कार्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता नसल्याच्या बातम्या बहुतांश माध्यमांनी प्रसिद्ध केल्या आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी दोन वाजता बॅलार्ड पियर परिसरात काय होतं? याकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलेलं आहे. \n\nघोटाळा नेमका काय आहे?\n\nज्या राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जात आहे, ते प्रकरण तरी नेमकं काय आहे?\n\nयाचिकाकर्ते सुरिंदर अरोरा यांनी या प्रकरणी 2010 साली हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान 22 ऑगस्ट 2019 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला बँकेच्या संचालक..."} {"inputs":"...पल्या गावचं करून घेतलं आहे.\n\nराजकीय मैदानात कुणी कुणाचा मित्र नसतो, शत्रूही नसतो. IPL तरी वेगळं काय आहे. आपापल्या देशांसाठी खेळताना एकमेकांना पाण्यात पाहणारे खेळाडू आता गळ्यात गळे घालून असतात. \n\nखेळ मनं जोडतात, असं म्हटलं जातं. त्यामुळे कदाचित रांचीचा धोनी चेन्नईकरांचा लाडका 'थला' होऊन जातो. आणि फॅफ डू प्लेसी अशा कठीण नावाचा दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू चेन्नईकडून खेळतो, आणि त्याला पाहण्यासाठी नामपल्लीचा वेंकट रांगेत उभा राहतो. कदाचित यालाच ग्लोबलायजेशन म्हणत असावेत!\n\nदरवर्षी उन्हाळ्यात IPLचा फड रंगत... उर्वरित लेख लिहा:","targets":"निघतील. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पल्या घरापासून इतक्या लांब काय करत होते, याचा पोलीस तपास करत आहेत. \n\nफिदाला 8 गोळ्या लागल्याचं त्यांचे चुलत भाऊ सज्जाद अहमद यांनी सांगितलं. \n\nफिदाच्या मागे त्यांच्या पत्नी, मुलगी, सहा बहिणी आणि आई-वडील आहेत. \n\nघटनेच्या आधी फिदा भेटायला आला होता आणि त्याने काही पैसे उसने घेतले होते, असं फिदाचे आणखी एक चुलत भाऊ जहांगीर अहमद यांनी सांगितलं. \n\nते म्हणाले, \"त्याने मला दुपारी 3 वाजता फोन केला होता. त्याला 11 हजार रुपये हवे होते. तो लेवडोरामधल्या माझ्या घरी आला आणि पैसे घेतले. त्याच्यासोबत इतरही दोघे ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचं भाजपचं म्हणणं आहे. \n\nकाश्मीर भाजप प्रवक्ते अल्ताफ ठाकूर म्हणतात, \"कुलगाममध्ये आमचे जिल्हाध्यक्ष एसपी यांना सुरक्षेविषयी लिखित निवेदन दिलं होतं. काही घडल्यास भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना योग्य सुरक्षा पुरवण्यासाठी योग्य पावलं उचलू, असं आश्वासन त्यावेळी एसपींनी दिलं होतं. मारले गेलेल्या लोकांच्या थडग्यांना सुरक्षा देणार का, असं मी त्यावेळी म्हटलं होतं.\n\n\"एसपींनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला हवी. मी उप-राज्यपाल, डीजीपी आणि आयजींना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं आहे. या भागात यापूर्वीही आमच्या दोन कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. मात्र, त्या प्रकरणामध्येही अजून कारवाई झालेली नाही. यात सामान्य लोक होते, असं एसपी म्हणाले होते. मात्र, पक्षाने पत्रक काढल्यानंतर त्यांनी हे भाजप कार्यकर्ते असल्याचं मान्य केलं होतं.\"\n\nभाजप कार्यकर्त्यांनाच का लक्ष्य करण्यात येतंय? या प्रश्नावर ठाकूर म्हणतात, \"आमचा राष्ट्रवादी पक्ष आहे. आम्ही भारत माता की जय म्हणतो आणि आम्ही काश्मीरमध्ये लोकांना पक्षाशी जोडण्याचं काम हाती घेतलं आहे. पाकिस्तानची साथ असणारे अतिरेकी याला धक्का पोहोचवू इच्छितात. त्यातूनच अशा प्रकारच्या घटना घडत आहेत.\"\n\nगेल्या तीन महिन्यात काश्मीर खोऱ्यात कमीत कमी 8 भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांची संशयित अतिरेक्यांनी हत्या केली आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पल्या डोळ्यात खुपायला हवा.\n\nशहरातील कचऱ्याचं व्यवस्थापन करून ते शेजारच्या गावाजवळ टाकणं चुकीचं आहे. कचऱ्यातील प्रत्येक घटकाचा पुनर्वापर होऊ शकतो. त्या घटकांच्या गुणधर्मांचा अभ्यास केला पाहिजे, त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे.\n\nनगरपालिका घनकचरा व्यवस्थापन नियम 2016नुसार कचरा निर्माण करण्यावर त्याच्या विल्हेवाटाची जबाबदारी टाकली आहे. उदाहरणार्थ कुरकुरे विकणाऱ्या कंपनीवर त्या प्लास्टिक पिशवीच्या विल्हेवाटाची जबाबदारी असते. त्याबाबत नगरपालिकेनं संबंधित कंपन्यांना जाब विचारायला पाहिजे. \n\nवेंगुर्ल्यात नक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेला. त्याच वेळी विस्तृत वर्गीकरण केलं गेलं. ओला कचरा, सुका कचरा, प्लास्टीक- काचेच्या बाटल्या आणि धातूंचे तुकडे अशा चार प्रकारांत कचऱ्याचं वर्गीकरण केले जाऊ लागले.\n\nओला कचरा वेगळा करून त्यापासून बायोगॅस निर्मिती केली केली, कंपोस्ट खत तयार केलं. वापरलेल्या प्लास्टिकचा उपयोग रस्ते बांधण्यासाठी केला.\n\n\"युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट फंड' (UNDP) च्या मदतीनं नगरपरिषदेने प्लास्टिक क्रश करणारं मशीन घेतलं. वापरलेल्या प्लास्टीकवर प्रक्रिया करुन ते डांबरामध्ये मिसळलं. त्यातून 2016मध्ये याच शहरात 200 मीटर लांबीचा राज्यातील पहिला 'प्लास्टीकचा रस्ता' बांधला. \n\nप्लास्टीक कचरा असा वापरल्यानं त्याच्या प्रदुर्षणाचा धोकाही टळला. प्लास्टीकचा असा वापर केल्यानं डंपिंग ग्राऊंडवरचा ताणही कमी झाला. डंपिंग ग्राउंडवरील कचरा कमी होत गेल्यानं त्याठिकाणी खेळाचं मैदान तयार झालं.\n\nवेंगुर्ला शहरातील उरलेल्या कचऱ्याचे कंपोस्ट खतं केलं आहे.\n\nयेथील उरलेल्या कचऱ्याचं कंपोस्ट खतं केले. सध्या इथे चांगलं उद्यान बहरत आहे. या उद्यानाला 'स्वच्छ भारत टूरिस्ट पॉईंट' असं म्हटलं जात आहे. या कामाची दखल घेत 'स्वच्छ भारत अभियान' सर्वेक्षणात वेंगुर्ला नगरपरिषदेला राज्यात पहिला क्रमांक देण्यात आला. \n\nमहाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेंगुर्ले पॅटर्नच्या धर्तीवर घनकचरा व्यवस्थापन केल्यास प्रतिदिन २ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त होऊ शकतं.\n\nवेंगुर्ले पॅटर्न मोठ्या शहरात शक्य आहे का?\n\nमोठ्या शहरात पालिकेची इतर कामं व्यवस्थितरीत्या पार पाडली जातात. मग स्वच्छतेचं कामही का योग्यरीत्या पाडलं जात नाही? सध्या मी कर्जत नगरपरिषदेचं काम पाहतो. या शहराची लोकसंख्या ही वेंगु्र्ला शहराच्या चारपट आहे. \n\nया ठिकाणी मुख्याधिकारी म्हणून नेमणूक होताच पहिल्या आठवड्यात प्लास्टिक वापरण्यावर बंदी घातली. पण प्लास्टिकवर बंदी घालण्याआधी त्यांनी कागदी आणि कापडी पिशव्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या. \n\nया अगोदर वेंगुर्ला नगरपरिषदेचा कारभार सांभाळताना आम्ही कचरा व्यवस्थापनाची सर्व जबाबदारी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडे घेतली. दररोज सकाळी रस्त्यावर जाऊन स्वच्छता कामावर देखरेख ठेवली जात होती.. \n\nलोकांना विश्वासात घेतलं तर सर्व काही शक्य आहे. कचरा इथे टाकू नका, आज अमूक ठिकाणी कचरा गाड्या अडविल्या, तमूक ठिकाणी कचरा प्रश्न चिघळला या भानगडीही इतिहास जमा होतील. \n\nकचरा राष्ट्रीय..."} {"inputs":"...पल्यामुळे महागाई वाढणार नाही याकडेही लक्ष द्यायला हवे. \n\nमहागाई अटळ\n\nभारताची या वर्षातील आर्थिक स्थिती, कोरोनाचं संकट आणि त्यासाठी दिलेलं पॅकेज यानंतर महागाई अटळ असल्याचं मत अर्थविषयक घडामोडींचे अभ्यासक आणि लेखक जयराज साळगावकर व्यक्त करतात. \n\nते म्हणतात, \"लोकांना आणि अर्थव्यवस्थेला कसं सावरायचं हा मोठा प्रश्न आहे, त्यासाठी पैसा कोठून आणायचा हा मोठा प्रश्न आहेच. सुदैवाने देशात आता परकीय गंगाजळी चांगली आहे, मात्र त्याला हात लावण्याची वेळ सध्यातरी येईल असं दिसत नाही. परंतु या संकटामध्ये थोडी महागाई... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातो. सध्या आपल्या अर्थव्यवस्थेचा 58 टक्के भर सेवा क्षेत्रावर असल्यामुळे तो निर्णय तात्काळ घेता येणार नाही. सहा महिन्यांनंतर सरकार मॉनेटायझेशन किंवा डिव्हॅल्युएशन (अवमूल्यन) करण्याचा निर्णय घेऊ शकेल,\" असं टिळक यांचं मत आहे.\n\n\"सरकारनं हिंमतीनं निर्णय घ्यावा\"\n\nज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक घडामोडींचे अभ्यासक आलोक जोशी यांच्या मते लोकांना कर्ज देण्यापेक्षा सरकारनं हिंमतीनं लोकांच्या हातात पैसे येण्यासाठी निर्णय घ्यावा. \n\n\"जर घरातली स्थिती बिघडली तर आपण दोन पोळ्यांच्याऐवजी एक पोळी खाऊन ही बाब घरातल्या घरात दडवतो, लोकांना सांगत नाही. घराची अब्रू घरातच वाचवतो. पण घरात साप निघाला, आग लागली तर आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी गोळा करतोच ना… मग रेटिंग पडेल, इतर देश काय विचार करतील याकडे न पाहाता आपण आपल्या लोकांच्या खिशात पैसे कसे येतील याचा विचार केला पाहिजे,\" असं जोशी सांगतात. \n\nनोटांची छपाई आणि सध्या सरकारनं दिलेलं पॅकेज याबद्दल बोलताना ते म्हणाले, \"लोकांना भविष्यात काय वाढून ठेवलंय हे माहिती नसताना लोक कसे कर्ज घेतील. त्यांच्या हातात पैसे असले तरच ते वस्तू घेऊ शकतील. सध्या लोकांच्या हातात पैसे येणं महत्त्वाचं आहे. घरमालकांना भाडेकरुंकडून पैसे घेऊ नका, कामगारांचे वेन कापू नका असं सांगणं फार काळ चालणार नाही.\" \n\n\"अनेक लोक भाड्याने दिलेल्या घराच्या पैशावर चरितार्थ चालवतात, अशा लोकांनी भाडेकरूकडून घरभाडं न घेऊन कसं चालेल? एखाद्या माणसाला स्वतःचं कुटुंब चालवणं कठिण जात असेल तर त्याच्याकडे काम करणाऱ्या माणसाचे पैसे कापू नका असं कसं सांगता येईल. हे सल्ले फार दिवस लोकांना अंमलात आणता येणार नाहीत. त्यामुळे मॉनेटायझेशन हा एक उपाय होऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पल्याला धडपणे आलेली नाही.\"\n\nआपल्या पहिल्या 20 रुग्णांमध्ये नाट्यमय सुधारणा झाल्याचा दावा मोनिझ यांनी केला. तरुण अमेरिकी मज्जातज्ज्ञ वॉल्टर फ्रीमन यांच्यावर याचा खूप प्रभाव पडला. त्यांनी त्यांचे सहकारी जेम्स वॉट्स यांच्यासह 1936 साली अमेरिकेत पहिली लोबॉटमी शस्त्रक्रिया केली. त्यानंतरच्या वर्षी न्यूयॉर्क टाइम्सने या शस्त्रक्रियेचं वर्णन 'द न्यू 'सर्जरी ऑफ द सोल'' असं केलं होतं. पण मुळात ही प्रक्रिया गुंतागुंतीची व वेळखाऊ होती.\n\nअमेरिकेतील सर्वांत मोठं मनोरुग्णालय असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील सेन्... उर्वरित लेख लिहा:","targets":"र वयाच्या 23 व्या वर्षी लोबॉटमी शस्त्रक्रिया करण्यात आल्यावर ती असंयमी झाली व तिला स्पष्टपणे बोलता येत नसे.\n\nन्यूरोसर्जन हेन्री मार्श (2015)\n\nफ्रीमन यांनी त्यांच्या कारकीर्दीत 3500 रुग्णांवर ही शस्त्रक्रिया केली, त्यात 19 लहान मुलं होती- अगदी सर्वांत कमी वयाचं मूल चार वर्षांचं होतं.\n\nयुनायटेड किंगडममधील मज्जाशल्यविशारद सर वायली मॅककिसॉक यांनी सुमारे 3000 रुग्णांवर निराळ्या तऱ्हेने लोबॉटमी शस्त्रक्रिया केली.\n\n\"ही शस्त्रक्रिया वेळखाऊ नाही. कोणत्याही सुसंघटित मनोरुग्णालयातील एखाचा सक्षण चमू दोन ते अडीच तासांत अशा चार शस्त्रक्रिया करू शकतो,\" अशी बढाई ते मारत असत. \"योग्य प्रशिक्षण मिळालेले मज्जाशल्यविशारद असतील तर दुतर्फी अग्रखंडी ल्यूकॉटमीची शस्त्रक्रिया सहा मिनिटांत करता येते, अगदी क्वचित त्यासाठी दहापेक्षा जास्त मिनिटं लागतात.\"\n\nमुख्यत्वे मॅककिसॉक यांच्यामुळे युनायटेड किंगडममध्ये अमेरिकेपेक्षा जास्त दरडोई लोबॉटमी शस्त्रक्रिया पार पडल्या. \n\n1970 च्या दशकात वैद्यकीय विद्यार्थी असलेल्या हेन्री मार्श यांनी एका मनोरुग्णालयातील शुश्रुषा केंद्रात नोकरी स्वीकारली. 'हा अगदी शेवटच्या टप्प्यातील रुग्णांसाठीचा वॉर्ड होता. मरायला टेकलेले रुग्ण तिथे आणून ठेवले जात.' तिथे त्यांनी लोबॉटमीचे विध्वंसक परिणाम स्वतः पाहिले. \"या रुग्णांच्या तब्येतीचा योग्य पाठपुरावा केलाच गेला नव्हता, ही व्यथित करणारी बाब तिथे मला स्पष्टपणे लक्षात आली,\" असं ते सांगतात. \"लोबॉटमीची शस्त्रक्रिया ज्यांच्यावर करण्यात आली होती असे रुग्ण सर्वांत वाईट, भयंकर व उद्ध्वस्थ पातळीला गेलेले असत.\"\n\nमॅककिसॉक व त्यांच्या सहकाऱ्यांनीच या सर्वांवर शस्त्रक्रिया केलेली होती.\n\nनंतर मार्श यांना मज्जाशल्यविशारद म्हणून पदवी मिळाली, त्यादरम्यान लोबॉटमीचं सुधारीत रूप म्हणावी अशी लिम्पिक ल्यूकॉटमीची शस्त्रक्रिया वापरात होती. \"आधी अनेक वर्षं लोक ज्या तऱ्हेची लोबॉटमीची शस्त्रक्रिया करत होते, त्याचं अधिक सूक्ष्मदर्शी, अधिक सुधारित रूप ल्यूकॉटमीद्वारे वापरात आलं,\" असं मार्श म्हणतात.\n\nत्यांनी स्वतः गंभीर ओसीडी असलेल्या डझनभर रुग्णांवर अशी शस्त्रक्रिया केली होती. अगदी 1990 सालापर्यंत त्यांनी हे उपचार केले होते.\n\n\"ते सगळे रुग्ण मरणशय्येवरच होते, इतर सर्व उपचार अपयशी ठरले होते, त्यामुळे अशा वेळी तितका क्लेश होत नाही, पण मी प्राधान्याने त्या शस्त्रक्रिया केल्या नाहीत,\" असं ते..."} {"inputs":"...पष्ट केला होता. पॉर्न इंडस्ट्री एक प्रकारचं प्रदूषण असल्याचं ते म्हणत. त्यांनी अटर्नी जनरलला पॉर्न इंडिस्ट्रीच्या चौकशीचे आदेश दिले.\n\nपुढे 1986 साली मीसे रिपोर्ट म्हणून 2,000 पानी अहवाल सादर करण्यात आला, त्याच दरम्यान पॉर्नोग्राफीशी संबंधित काही नवीन कायदे आले आणि त्यामुळे मॅसन्स यांच्या व्यवसायावर दबाव वाढत गेला.\n\nकाही दिवसांनंतर तर अशी परिस्थिती ओढावली की ते ओळखीच्या ग्राहकालाच वस्तू विकायचे.\n\nएक दिवस त्यांच्या एका कर्मचाऱ्याने एक चूक केली. एका ग्राहकाने दुकानात फोन करून पॉर्न सिनेमाच्या तीन क... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं मला नेहमीच वाटत आलं आहे.\"\n\nएड्स झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबाने सोडलं होतं. मात्र ते गेल्यावर तेच कुटुंबीय या जोडप्याला फोन करून विचारपूस करायचे.\n\nपॉर्न इंडस्ट्रीत तेही विशेषकरून समलैंगिक समुदायाशी सततचा संबंध असूनही मॅसन्स यांच्या घरात कधीच लैंगिकतेचा विषय निघत नव्हता. मात्र, मधली मुलगी रेचल तृतीयपंथीय असल्याचं त्यांना जाणवू लागलं.\n\nबॅरी आणि कॅरन त्यांच्या दुकानाबाहेर\n\nकॅरेनच्या आपल्या तिसऱ्या मुलाकडून खूप अपेक्षा होत्या. तो अभ्यासातही खूप हुशार होता. मात्र त्याचंही एक गुपित होतं.\n\nअपेक्षांच्या ओझ्याखाली तो दबून गेला होता. स्वतःचं ते गुपित तो स्वतः सांगू शकला नाही आणि अखेर एक दिवस त्याने एका कागदावर लिहिलं, \"मी गे आहे.\"\n\nहा कागद सापडताच आईवडील आपल्याला हाकलून देतील, असंच जॉशला वाटलं. मात्र कॅरेनने तो कागद बघितला, तेव्हा त्या खूप दुःखी झाल्या.\n\nकॅरेन सांगतात, \"मी त्याला विचारलं तुला नक्की वाटतंय का? तू असं का करतोय? देव मला शिक्षा करत असेल.\"\n\nत्या पुढे सांगते, \"कुणी गे असण्याचा मला काहीच त्रास नव्हता. मला त्याने फरकही पडत नव्हता. मात्र स्वतःचा मुलगाच समलिंगी असेल, असा मी विचारही केला नव्हता.\"\n\nमात्र, आपण ज्या पद्धतीने वागलो त्याचा जॉशला त्रास झाला असेल, असं कॅरेन यांना आता वाटलं. जॉशशी त्याच्या लैंगिकतेविषयी बोलणं कॅरेनला अवघड वाटायचं. शेवटी त्यांनी तज्ज्ञाची मदत घेण्याचा निर्णय घेतला.\n\nत्या सांगतात, \"एका समलिंगी मुलाची आई असणं म्हणजे काय, हे मला जाणून घ्यायचं होतं.\"\n\nदोघेही PFLAG (Parents and Friends of Lesbians and Gay) संघटनेचे सभासद झाले. \"जेव्हा माझा मुलगा समलिंगी असल्याचं मला कळलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की अशा लोकांविषयी माझी काही मतं आहेत जी मला बदलायला हवी.\"\n\nपुढे कॅरेन आणि बॅरी दोघेही PFLAG संघटनेचे ब्रँड अम्बॅसेडेर बनले. ते इतरांना त्यांच्या मुलांची लैंगिकता समजून सांगण्याचं, त्यांना याविषयाची माहिती देण्याचं काम करू लागले.\n\nनवीन सहस्त्रक सुरू होता होता, इंटरनेटचा प्रसार जोरात सुरू झाला होता. त्यामुळे 'सर्कस ऑफ बुक्स'ची विक्री हळूहळू कमी होऊ लागली. मॅसन्स जोडप्याने सुरू केलेली दुसरी शाखा 2016 साली बंद पडली, तर पहिलं दुकान 2019च्या सुरुवातीला बंद झालं.\n\nरेचल सांगत होती, \"पहिलं दुकान जेव्हा बंद झालं तेव्हा आमचा विश्वासच बसत नव्हता. दुकानात अनेकांनी गर्दी केली होती. सगळे रडत..."} {"inputs":"...पस्थित करत तुकाराम मुंढे यांच्यावर टीका करायला सुरवात झाली. मग सोशल मीडियावर आणि विशेषत: युवा वर्गात प्रसिद्ध असणाऱ्या तुकाराम मुंढे यांचा जयजयकार त्यांच्या चाहत्यांनी करायला सुरवात केली. मग मुंढे हेच जाणूनबुजून हे घडवत आहेत आणि मीडियातून स्वत:च स्तुती करून घेत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी केली. \n\nतुकाराम मुंढे यांच्या हेकेखोरपणाचा हिशेब आपण आगामी विधिमंडळाच्या अधिवेशनात घेणार असल्याचा इशारा काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांनी दिलाय. \n\n\"मुंढे म्हणजे लोकप्रतिनिध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित म्हणतात, \"मुंढे जिथे जातात तिथे पदाधिकारी आणि राजकारणी त्यांच्या विरोधात जातात. त्यांच्या एककल्ली स्वभावावर होणारी टीका देखील नवी नाही. हे सर्व मान्य केले तरी सामान्य माणूस त्यांच्या सोबत असतो, प्रसंगी पक्ष बंधने झिडकारून लोक त्यांच्या कार्याचे कौतुक करताना दिसतात नागपुरातही हेच चित्र आहे.\"\n\n\"स्वत:चे काम वाढवून मुंढेंशी स्पर्धा शक्य आहे. राजकीय मंडळींनी तसे केले तर कदाचित सामान्यजनांचे समर्थन त्यांनाही मिळेल. नागपूरच्या करोनास्थितीचे नियंत्रण हे टीमवर्क आहे. त्या यशाचे भागीदार मुंढे आहेत. डाॉक्टर्स आहेत. महापौर आहेत. एवढेच कशाला, पोलीस आयुक्तही आहेत. अकोला, औरंगाबाद, मुंबई आणि नागपूरची तुलना केली तर नागपूरचे परिश्रम डोळ्यात भरतील. मुंढे यांचा भूतकाळ गरिबीचा होता. त्यांचा वर्तमान करारी आहे ही अनेकांची समस्या आहे. शरणागतीची नव्हे तर समन्वयाची दिशा स्वीकारण्यातच त्यांच्या प्रभावी भविष्याचा मार्ग दडला असेल,\" अपराजित पुढे सांगतात.\n\nतर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना सुरु आहे त्यावरून राजकीय श्रेय घेण्याचं हे प्रकरण असल्याचं 'द हितवाद' या वृत्तपत्राचे पत्रकार विकास वैद्य यांनी सांगितलं. \n\n\"तुकाराम मुंढे यांचा नागपुरात सोशल कनेक्ट नाही, कुणीही त्यांच्या फार निकट नाही. शिवाय शहर त्यांच्यासाठी नवे आहे. तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसाठी एखादा नियम फिरवला असे झाले नाही त्यामुळे ते हिरो झाले असावे,\" असे वैद्य म्हणाले. \n\nनागपुरात इतर शहराच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव तुलनेन कमी झालाय देशातील पहिल्या तीस शहरातही नागपुरात नाही. आता एवढ्या मोठ्या संकटातून शहर बाहेर येत असताना याचा फायदा कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही हे त्यांचे शल्य आहे. मुळात तुकाराम मुंढे यांनी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेले नियम कडकपणे लागू केले. \n\n\"सरकारने महापालिका आय़ुक्तांना कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी म्हणून नेमले आहे. त्यामुळे नागपुरातील पोलीस आयुक्त असो वा जिल्हाधिकारी त्यांना तुकाराम मुंढे यांनी दिलेले आदेश पाळणे मह्त्वाचे आहे. जरी हे सनदी अधिकार मुंढे यांच्यापेक्षा वरिष्ठ असले तरी. आता शहरात कोरोना पॉझिटिव्ह केसेस ज्या भागात आढळतात, त्या ठिकाणचा परिसर एक ते तीन किलोमीटरपर्यंत सिल करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरूनच मनपातील सत्ताधारी,..."} {"inputs":"...पाकिस्तानच्या भूमीवर अमेरिकी व्यक्ती ठार होण्याची जोखीम अजिबात नव्हती. या हल्ल्यात आमचा हात नाही, असं सार्वजनिकरित्या सांगता आलं असतं.\"\n\n\"मात्र, या पर्यायात नुकसान हे होतं की एबोटाबादमधलं ते घर उडवण्यात यश आलं असतं तरी त्या घरात लादेन होता, हे कसं कळणार? आणि अल-कायदाने खंडन केलं असतं तर लादेनच ठार झाला, हे आम्ही सिद्ध कसं करणार? दुसरं म्हणजे घर उडवताना आसपास राहणारे लोकही मारले जाण्याची भीती होती. त्यामुळे ओसामा बिन लादेन ठार झाला की नाही, याची खात्री नसणारा आणि इतरही 30-40 लोक ठार होण्याची शक्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिरल मॅकरेवन यांनी सांगितलं. दरम्यानच्या काळात पाकिस्तानातील अमेरिकी राजनयिक पाकिस्तानी सरकारशी सील्सना सुखरूप बाहेर काढण्यासंबंधी चर्चा करतील.\"\n\nयाच दरम्यान हॉस कार्टराईट यांनी आणखी एक पर्याय सुचवला. ते म्हणाले, 'द पेसर' अंगणात फेऱ्या मारत असेल त्यावेळी ड्रोनच्या मदतीने अंगणात 13 पाउंडचं क्षेपणास्त्र डागता येईल.'\n\nओबामा यांनी कुठल्याही पर्यायासाठी अंतिम होकार कळवला नाही. मात्र, मोहिमेची आखणी करण्यासाठी माझ्याकडून होकार असल्याचं समजा, असं सांगितलं. \n\nओबामांच्या सल्लागारांमध्येच मतभेद\n\nओबामा यांच्या निकटवर्तीयांपैकी लियोन पनेटा, जॉन ब्रेनन आणि माईक मुलेन यांनी या कारवाईचं समर्थन केलं. \n\nमात्र, या कारवाईमुळे अमेरिका आणि पाकिस्तान यांचे संबंध बिघडतील, अशी चिंता हिलरी क्लिंटन यांना वाटत होती. इतकंच नाही तर अमेरिकी सील्स आणि पाकिस्तान सैन्य यांचा आमना-सामना झाला तर काय होईल, अशीही भीती त्यांना होती. \n\nसंरक्षण मंत्री रॉबर्ट गेट्स यांनी या कारवाईचा विरोध केला. 1980 साली इराणमध्ये ओलीस ठेवलेल्या 53 अमेरिकी नागरिकांना सोडवण्यासाठीसुद्धा अशीच योजना आखण्यात आली होती. मात्र, ती अपयशी ठरली आणि त्यावेळी अमेरिकेची नाचक्की झाली होती. \n\nत्या मोहिमेत अमेरिकेच्या एका हेलिकॉप्टरला अपघात होऊन अमेरिकेचे 8 जवान मारले गेले होते आणि कदाचित याच कारणामुळे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर पुढची अध्यक्षीय निवडणूक हरले होते. \n\nउपाध्यक्ष जो बायडन हेदेखील या मोहिमेच्या विरोधात होते. ही मोहीम फसली तर त्याचे घातक परिणाम होतील, असं त्यांचं म्हणणं होतं. ओसामा बिन लादेन त्या घरात आहे, याची खात्री होत नाही तोवर कारवाई करू नये, असं बायडन यांचं मत होतं. \n\nओबामांनी दिला हिरवा कंदील\n\n28 एप्रिलच्या रात्री जेवणाच्या टेबलावर पत्नी मिशेल आणि त्यांच्या दोन्ही मुलींनी ओबामा यांच्या जुन्या चपलीचा विषय काढला. ते घरात कायम ती चप्पल घालायचे. बराक ओबामा यांना गोड अजिबात आवडत नसल्यावरूनही त्यांनी थट्टा मस्करी केली. \n\nमुलींना झोपवल्यानंतर ओबामा ट्रीटी रुममध्ये आराम करायला गेले आणि तिथे ते बास्केटबॉलची मॅच बघत होते. दुसऱ्या दिवशी ओबामा यांना अलबामा प्रांतातील टुसालुसा भागात आलेल्या चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहाणी करायला जायचं होतं आणि संध्याकाळी मियामीमध्ये भाषण होतं. मधल्या काळात त्यांना मिशेल आणि मुलींना 'एनडेव्हर' या स्पेस शटलचं प्रक्षेपण दाखवायला..."} {"inputs":"...पाटील हे वर्षानुवर्षे राष्ट्रवादीत राहीले त्यांना इथे आल्यावर लगेच संधी दिली. गोपीचंद पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधी मोहिम उघडली होती. भाजपवर त्यांनी बहिष्कार टाकला होता. त्यांनी मोदी गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या. जेव्हा अशा लोकांना संधी मिळते तेव्हा निष्ठावंत जे वर्षानुवर्षे काम करतायेत ते दुखावले जातात.\"\n\nचंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत भूमिका उद्या स्पष्ट करणार असल्याचं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.  \n\nभाजपमध्ये निष्ठांवत असणं हा गुन्हा आहे का? - राम शिंदे\n\nभाजपकडून विधानपरिषदेव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळे हा पक्षश्रेष्ठींनी घेतलेला निर्णय आहे. पक्षश्रेष्ठींनी आगामी काळातला काही विचार केलेला असेल,\" अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. \n\n\"एकनाथ खडसे, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं चर्चेत होती. पण, केंद्र सरकारनं भविष्याचा विचार करून निर्णय केला असेल. आमच्यासारख्यांना केंद्रानं तो विचार सांगितलाच पाहिजे असा नाही.\"चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं, \"भूतकाळात खडसेंनी कधी काही नावं पक्षश्रेष्ठींकडे पाठवली असेल आणि पक्षश्रेष्ठींनी दुसऱ्याच नावांना पसंती दिली असेल, तर त्यावेळी त्यांनी इतरांना याविषयी समजावून सांगितलं असेल. याहीवेळेला ते स्वत:ला समजावून सांगतील. ते अनुभवी आहेत.\"\n\nगोपीचंद पडळकर कोण आहेत?\n\nधनगर समाजाचे नेते म्हणून गोपीचंद पडळकर ओळखले जातात. धनगर समाजाच्या अरक्षणासाठीच्या अनेक आंदोलनांचे पडळकरांनी नेतृत्व केलंय. \n\nभाजपमधील धनगर समाजाचे नेते म्हणून पक्षात महत्त्वाच्या पदावर असतानाच, 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी पक्षाला राम राम ठोकला. सांगलीतून उमेदवारी न मिळाल्याने ते नाराज झाले होते.\n\nगोपीचंद पडळकर आणि देवेंद्र फडणवीस\n\nअखेर त्यांनी भाजपला राम राम ठोकला आणि वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर ते सांगली लोकसभा लढले. मात्र, भाजपचे संजयकाका पाटील यांनी त्यांचा पराभव केला. \n\nलोकसभेनंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका लागल्या आणि गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. भाजपने पडळकरांना थेट बारामतीतून उतरवलं. \n\nअजित पवारांना टक्कर देण्यासाठी भाजपने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली. तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातील महत्त्वाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीच गोपीचंद यांच्या उमेदवारीची घोषणा केली होती.\n\nमात्र बारामतीत अजित पवारांच्या समोर गोपीचंद पडळकर तग धरू शकले नाहीत. अजित पवार विक्रमी मतांनी विजयी झाले आणि पडळकर त्या निवडणुकीतही पडले.\n\nआता भाजपनं पडळकरांना थेट वरच्या सभागृहात म्हणजे विधानपरिषदेत जाण्यासाठी उमेदवारी दिलीय.\n\nरणजित सिंह मोहिते-पाटील\n\nलोकसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे रणजितसिंह मोहिते पाटील भाजपमध्ये दाखल झाले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सोलापुरातील माढा मतदारसंघातून शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच, भाजपना राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला तो रणजितसिंह मोहिते पाटील..."} {"inputs":"...पाणीपुरवठा केला जातो. त्यात एका प्रभागात आधी किमान 6 ते 8 टँकरच्या फेऱ्या व्हायच्या. टँकरची तीच संख्या आता 2 ते 3 वर आली आहे. त्यात पाणीवाटप योग्य पद्धतीनं व्हावं यासाठी एका नियंत्रकाचीही नेमणूक करण्यात आली. पाणी वाटपाचं काम अत्यंत जोखमीचं आहे.\n\nनिखिल नगर परिसरात गजानन पिल्लारे नियंत्रक म्हणून काम करतात. \"पाण्याचं वाटप करताना त्यांना अनेकांचा रोष ओढवून घ्यावा लागतो. समान वाटप केल्यानंतर ज्यांना पाणी मिळत नाही ते अर्वाच्य शिव्या देतात,\" असं गजानन पिल्लारे सांगतात. \n\nगजानन पिल्लारे यांना पाणी वाटत... उर्वरित लेख लिहा:","targets":"टँकर अजून इकडे दिसलेला नाही,\" असं ते म्हणाले. \n\nरुग्णालयामार्फत सात टँकर भाड्यानं घेण्यात आले आहेत. रुग्णालयाला दिवसाला 25 ते 40 हजार लीटर पाणीपुरवठा होतो आहे. या पाण्याचा पुरवठा अत्यावश्यक म्हणजे शस्त्रक्रिया आणि अतिदक्षता विभाग यांनाच केला जातो. रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना पाणी नसल्यानं प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने संस्था आणि लोकप्रतिनिधींना मोफत पाणीपुरवठा करण्याचं आव्हान करण्यात आलंय. \n\nपाणीटंचाई नेमकी कशामुळे?\n\nमागच्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शहराची तहान भागवणारी निळोना, चापडोह ही दोन धरणे कोरडी पडली आहेत. त्यामुळं MIDCसाठी राखीव असलेल्या गोकी प्रकल्पातून टँकरच्या माध्यमातूनच शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. या व्यतिरिक्त नगर परिषदेने 23 सार्वजनिक विहिरी अधिग्रहित केल्या त्यापैकी 2 विहिरीवरून टँकरचा भरणा सुरू आहे. नगरपालिकेचे 61, शिवसेनेचे 28, भाजपचे 5, काँग्रेसचे 4, इतर पक्षांचे मिळून 110 टँकरमधून पाण्याचा प्रवास निरंतर चालू आहे. यातून 20लाख लीटरचा पुरवठा केला जातो, पण यवतमाळ शहराची तहान 35 लाख लीटरची आहे. त्यातही शहरात फिरणाऱ्या टँकरवर मोफत पाणी पुरवठ्याच्या जाहिराती ठळकपणे दिसून येतात. \n\nठिकठिकाणी पाण्याच्या अशा रांगा लागलेल्या आहेत.\n\nस्थानिक पत्रकारांनींही 1972 च्या दुष्काळापेक्षाही आताची निर्माण झालेली पाणीटंचाई भीषण असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. मुक्त पत्रकार नितीन पाखले सांगतात, \"यवतमाळला सध्या निर्माण झालेली पाणीटंचाई ही 1972 पेक्षा भयानक आहे. गतवर्षी सरासरीच्या 50 टक्केच पाऊस झाला. त्यामुळे यावर्षी अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होईल, हे संकेत आधीच मिळाले होते. तेव्हा प्रशासनानं पूर्वनियोजन केले असते तर आजच्या पाणीटंचाईची तीव्रता काही अंशी कमी झाली असती\". \n\nते पुढे सांगतात, \"पालकमंत्री मदन येरावार यांनी यवतमाळ शहरासाठी बेंबळा धरणातून 304 कोटींची 'अमृत'योजना आणली. ही योजना 2019मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असताना त्यापूर्वीच 30 एप्रिल व नंतर 10 मेपर्यंत या योजनेचे पाणी यवतमाळला आणू, अशा वल्गना पालकमंत्री येरावार यांच्यासह भाजप नेत्यांनी केल्या.\" \n\nयवतमाळमधील शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार म्हणतात, \"पर्जन्यमान कमी झाल्याने प्रकल्पातील पाणीसाठा लक्षात घेता पाणीटंचाई होणार हे निश्चितच होते. तेव्हापासून नियोजन केले असते तर आज..."} {"inputs":"...पायांवरचे केस दिसू नये म्हणून मी अंगभर कपडे घालायचो. मी पोहणंही बंद केलं. मी केस काढत होतो तरीदेखील मी पूर्ण कपडे घालायचो. जेणेकरून कुणीच मला चिडवू नये. \n\nअमेरिकेवर 9\/11चा हल्ला झाला तेव्हा मी दहा वर्षांचा होतो आणि त्यावेळी लोकांकडून खूप छळवणूक व्हायची. मी टेक्सासमधल्या एका छोट्या खेड्यात राहायचो. तिथे खूप कमी भारतीय होते. लोक आम्हाला दहशतवादी म्हणायचे. एकदा कुणीतरी म्हणालं, \"तुम्ही आमच्याशी असं का वागता?\" अचानक आमच्या काळ्या कातडीवरच्या केसांमुळे लोक आम्हाला संशयाच्या नजरेने बघू लागले आणि त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाणार नाही. \n\nमला माझ्या शरिरावरचे केस आवडतात. ते खूप आरामदायी आहेत. ते माझं स्वतःचं नैसर्गिक ब्लँकेट असल्यासारखंच आहे. माझ्या टॉपमधून काही केस बाहेर आल्याचं मला आवडतं. मी त्यांना माझा दागिना मानते. माझा लूक आणि माझ्या कपड्यांना ते कॉम्प्लिमेंट करतात. \n\nमात्र, ट्रान्सजेंडर असूनही शरिरावरचे केस न काढल्याचे गंभीर परिणाम मला भोगावे लागले आहेत. \n\nजेव्हा तुमची लैंगिकता निश्चित नसते तेव्हा तुम्हाला छळवणुकीला सामोरं जावं लागतंच. असं कुठलंच ठिकाण नाही जिथे मला शांतता मिळाली. रस्त्यात माझा छळ झाला, रेस्तराँमधून काढण्यात आलं. लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघायचे. सार्वजनिक ठिकाणी बाथरुममध्ये गेल्यावर मला चिडवायचे. \n\nप्रत्यक्ष दिसणं आणि स्वतःहून तसं दाखवणं, यात खूप फरक आहे. आमच्या अशा दिसण्यामुळे आम्हाला सार्वजनिक ठिकाणी आणि ऑनलाईनदेखील छळवणुकीचा सामना करावा लागतो. खरंतर हे आहे की माझ्या सोशल मीडियावर तिरस्कार असलेले मेसेज टाकून मला ट्रोल केलं जातं. \n\nअशाप्रकारच्या गैरवर्तणुकीचा सामना करणं, खूप त्रासदायक आहे. सातत्याने होणाऱ्या छळामुळे ट्रान्सजेंडर व्यक्तींमध्ये मानसिक ताणाचा दर खूप जास्त असल्याचं अभ्यासात आढळून आलंय. \n\nयामुळे मला खूप काळजी आणि भीती वाटते. एकटं असतानाही आणि मित्रांसोबत असतानाही मी सतत काहीशा तणावात असतो. सततची हुरहुर त्रासदायक असते. याचा माझ्या शरीरावर परिणाम झाला आहे. मला सांधेदुखी झालीय. \n\nया ताणातून बाहेर पडण्यासाठी सृजनशील होणं बंधनकारक असल्याचं मला वाटतं. \n\nमी एखादं चित्र काढतो तेव्हा ती एक कला असते. मात्र, त्या सोबतच मी एका व्यापक जगात ट्रान्सजेंडर लोकांचं प्रतिनिधित्व करतो. \n\nसमाज तुम्हाला त्यांच्यातून बाहेर काढू बघतोय. त्यामुळे ट्रान्स लोकांनी सार्वजनिक स्थळी ठामपणे उभं राहणं महत्त्वाचं असल्याचं मला वाटतं. \n\nमी स्वतःहून लोकांसमोर येतो तेव्हा मी इतरांसाठी एक स्रोत निर्माण करतो. मला बघितल्यावर एखादी व्यक्ती अशा ट्रान्सजेंडरला पहिल्यांदाच बघत असेल. खरंतर लिंग निश्चित नसणाऱ्याही अनेक व्यक्ती आहेत, हेच अनेकांना माहिती नाही. \n\nमात्र, माझ्यासाठीही हे स्वतंत्र होण्यासारखं आहे. स्वतःचं असं सक्षम रूप बघून मला वाटतं, \"वा, हे माझं सर्वांत स्वतंत्र रूप आहे.\"\n\nमी शरीरावरचे केस काढले असते तर माझ्यासाठी आयुष्य बरंच सोपं झालं असतं. मात्र, इतरांना बरं वाटावं, यासाठी मी का माझे केस काढावे?\n\nशरीरावर केस आणि एक छानशी..."} {"inputs":"...पार करावे लागणार आहेत.\n\nलस निर्मितीतही राष्ट्रवाद\n\nजगभरातील सरकारं लस निर्माण होण्याच्या आधीच आपल्या वाट्याची लस आपल्याला मिळेल यासाठीची तजवीज करताना दिसत आहेत. त्यासाठी ते कोट्यवधी रुपयांचे करारसुद्धा करत आहेत.\n\nउदाहरणार्थ, युकेच्या सरकारने सहा संभाव्य कोरोना व्हायरस लशींसाठी मग त्या यशस्वी ठरतील किंवा नाही याचा विचार न करता करार केला आहे. या कराराची किंमतसुद्धा त्यांनी जाहीर केलेली नाही. \n\nकोरोना लशीचे 30 कोटी डोस जानेवारी महिन्यात उपलब्ध होतील, अशी अमेरिकेला अपेक्षा आहे. यासाठी त्यांनी गु्ंतव... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्रीमंत देशांना लशीचा पुरवठा झाला, तर जगाचं संतुलन बिघडेल. आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचा वाईट परिणाम होईल. \n\nयाचा खर्च नेमका किती?\n\nएकीकडे, कोरोना लस बनवण्यासाठी अब्जावधी डॉलरची गुंतवणूक करण्यात येत आहे, तर दुसरीकडे ही लस विकत घेण्यासाठी पैसे उभे केले जात आहेत. \n\nलशीच्या प्रकारावर त्याची किंमत अवलंबून आहे. \n\nमॉडर्ना या औषध कंपनीने लशीची संभाव्य किंमत 32 ते 37 डॉलर इतकी ठेवली आहे, तर अॅस्ट्राझेनिकाने या लशीची किंमत नाममात्र असेल, असं म्हटलं आहे. \n\nभारतात लशीचं उत्पादन करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये जगातील सर्वात जास्त उत्पादन केलं जात आहे. याला GAVI तसंच बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनने निधी पुरवला आहे. \n\nसिरममध्ये बनलेल्या लशीतील दहा कोटी डोस भारतात तसंच विकसनशील देशांनाच पुरवण्यात येतील. त्याची किंमत ३ डॉलरपर्यंत असू शकते, असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nपण प्रामुख्याने लसीकरणात लोकांना त्याचे पैसे द्यावे लागणार नाहीत. \n\nयुकेमध्ये राष्ट्रीय लसीकरण योजनेतून याचं वितरण केलं जाईल. \n\nविद्यार्थी, डॉक्टर, नर्स, डेंटिस्ट आणि वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेण्यात येईल. \n\nऑस्ट्रेलियाने तर देशातील सर्व नागरिकांना लस मोफत देणार असल्याचं जाहीर केलं आहे. \n\nलस सर्वप्रथम कुणाला मिळेल?\n\nऔषध कंपन्या लस तयार करण्याच्या कामात असल्या तरी लस सर्वप्रथम कुणाला मिळेल हे ते ठरवू शकणार नाहीत. \n\nसर्वप्रथम कुणाचं लसीकरण करण्यात येईल, हे संबंधित देश स्वतंत्रपणे ठरवतील, असं अॅस्ट्राझेनिकाचे कार्यकारी उपाध्यक्ष सर मीन पँगालोस म्हणतात. \n\nसुरुवातीला पुरवठा मर्यादित स्वरुपात असेल, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना यामध्ये प्राधान्य देण्यात येईल.\n\nGAVI ने यासाठी एक योजना बनवली आहे. गरीब देशांतील नागरिकांपैकी किमान तीन टक्के लोकांना लस पुरवठा करण्यात येईल, याची दक्षता GAVI संघटनेकडून घेतली जाईल. वैद्यकीय तसंच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना सर्वप्रथम लस उपलब्ध करून देण्यात येईल. \n\nलशीचं उत्पादन वाढत जाईल, त्याप्रमाणे 20 टक्के लोकांचं लसीकरण केलं जाईल. यावेळी वयोवृद्ध 65 वर्षांच्या वरील लोकांचं लसीकरण होईल. \n\nत्यानंतर इतरांना ही लस उपलब्ध केली जाऊ शकते. \n\nया योजनेत सहभागी होण्यासाठी देशांना 18 सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. सुरुवातीची रक्कम 9 ऑक्टोबरपर्यंत भरता येऊ शकते. \n\nश्रीमंत देश आवश्यक..."} {"inputs":"...पास 10 वर्षं त्या कंपनीत काम केलं. पण जेव्हा कंपनीच्या उच्चपदस्थांना रजनी HIV ग्रस्त असल्याचं कळलं तेव्हा त्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं, असा दावा रजनी करतात. \n\nनक्की झालं काय?\n\nमाझ्याकडून जबरदस्ती राजीनामा घेण्यात आला असं त्या सांगतात. \n\n\"मी आजारी असल्याने काही महिने सुट्टीवर होते. जेव्हा कामावर परत आले तेव्हा मी मेडिक्लेमसाठी अर्ज सादर केला. मी ऐकलं होतं की कंपनी कामगारांच्या उपचाराचा खर्च देते. माझी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, मला पैशांची गरज होतीच. मला वाटलं या क्लेमचे पैसे मिळाले त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून काढायचं असेल तर ते कायद्याच्या कक्षेत असावं लागतं. आणि हे कायद्याच्या कक्षेत नाही.\"\n\nमला माझा चेहरा आता लपवायचा नाहीये \n\nकोर्टाचा निकाल आल्यानंतर रजनींना सतत फोन येत आहेत. माध्यमांना त्यांची प्रतिक्रिया हवी आहे. लोक त्यांच्या लढ्याचं कौतुक करत आहेत. पण ज्या कंपनीने त्यांना तीन वर्षापूर्वी हाकललं त्या कंपनीत त्यांना परत जावसं वाटतं का त्यांना? \n\n\"कोर्टाचा निकाल आला तेव्हा काही क्षण वाटलं की नको जायला परत. पण मग वाटलं परत न जाण्यासाठी तर एवढा संघर्ष केला नव्हता मी. त्यामुळे मी परत जाणार आणि काम करणार. आयुष्यभर मी HIV ग्रस्त आहे ही गोष्ट लपवत आले आहे. पण आता हे सत्य बाहेर आलंय. \n\n\"निदान माझ्या कंपनीत काम करणाऱ्या सगळ्यांना तरी माझ्याविषयी माहीत आहे. एका दडपणातून सुटल्यासारखं वाटतंय मला. आणि आता मला कशाचं काही वाटतं नाही. लोकांना माझ्याविषयी कळो न कळो त्याने मला काही फरक पडत नाही. \n\nखरं सांगू, मीडियाने जेव्हा माझ्या प्रतिक्रिया मागितल्या तेव्हा मी चेहरा झाकून कॅमऱ्यासमोर गेले. आता असं वाटतंय की उगाच चेहरा झाकला. यापुढे कदाचित मी चेहरा झाकणार नाही आणि सर्वांसमोर जशी आहे तशी येईन. कोण काय विचार करतंय याने आता मला फरक पडत नाही. \n\nHIV ग्रस्त महिलांच्या वाटेला जास्त त्रास \n\nHIVग्रस्त महिलांच्या वाटेला जास्त भोग असतात असं रजनींना वाटतं. \"मी जेव्हा माझी औषध घ्यायला जाते तेव्हा तिथलेच लोक विचित्र नजरेने माझ्याकडे बघतात. जवळपास सगळ्याच बायकांना हा रोग त्यांच्या नवऱ्याकडून होतो, पण गुन्हेगार बाईलाच ठरवलं जातं. \n\nनवरा मेला की बाईला तिच्या सासरचे अक्षरशः घराबाहेर काढतात. माहेरचेही पाठिंबा देत नाहीत. माझ्याही बाबतीत हेच झालं. अशावेळेस बायकांना कुठे जायला जागा नसते.\"\n\nपुन्हा लग्न नाही \n\nरजनी इतक्या वर्षांपासून एकट्या राहात आहेत त्यामुळे त्यांना अनेकदा दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला जातो. \n\n\"आजकाल दोन HIV ग्रस्त असलेल्या व्यक्ती एकमेकांशी लग्न करतात. तसं मी करावं असंही अनेकांनी सांगितलं. पण मी मुळीच दुसरं लग्न करणार नाही. माझ्या पतीच्या आजारपणात मला जो त्रास झाला ते मी विसरू शकणार नाही. पुन्हा त्या अनुभवातून मी जाऊ शकत नाही. मी माझ्या एकटेपणात खूश आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...पास अर्धा किलो लेट्युसच्या (सॅलेडमध्ये वापरली जाणारी पालेभाजी) उत्पादनासाठी 104 लीटर पाण्याची गरज असते, तर एवढ्याच प्रमाणात मांस उत्पादन करण्यासाठी तब्बल 23,700 लीटर पाणी वापरलं जातं. (John Robbins's The Food Revolution)\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार जगाची लोकसंख्या जवळपास 7 अब्ज एवढी आहे. यातली जवळपास 50 ते 100 कोटी लोकसंख्या वनस्पतीपासून मिळणारा आहार घेते. जगभरातल्या विगन असोसिएशन्सने ही माहिती दिली आहे. \n\nमात्र, संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार 2050 पर्यंत जागतिक लोकसंख्या जवळपास साडेनऊ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता विगन आहारशैलीने आकर्षित केलं आहे. नेस्लेसारखी जगातली नावाजलेली फूड कंपनीही आता विगन फूडविषयी जागरुक आहे. वनस्पतीजन्य पदार्थांची वाढलेली मागणी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आह. एकूणच विगन उत्पादनं केवळ काही मूठभर लोकांपुरते मर्यादित न राहता ते आता मुख्यप्रवाहात सामिल झाले आहेत. \n\nचिकन, बीफ आणि पोर्कची जगातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी प्रोसेसर आणि मार्केटर कंपनी असलेल्या 'टायसन फूड' या कंपनीने 2018 साली 'बियॉंड मीट' या नवख्या विगन कंपनीतले 6.5% शेअर्स विकत घेतले. 'बियॉंड मिट' ही रेस्टॉरंट्सना मांसरहित पॅटिज पुरवते. \n\nपुढच्याच वर्षी टायसनने आपला वाटा 7 कोटी 90 लाख डॉलर्सला विकत इमिटेशन चिकन नगेट्स (चिकन नगेट्ससारखे दिसणारे मांसरहित नगेट्स) आणि अल्ट-प्रोटीन बर्गर (मांसरहित प्रोटीन असलेले बर्गर) ही दोन स्वतःची उत्पादनं बाजारात आणली. \n\nविगन बर्गर\n\n'टेक-अवे' क्षेत्र म्हणजेच हॉटेलमधून जेवणाची घरपोच डिलिव्हरी देणाऱ्या क्षेत्रानंही विगनिझमचं तेवढ्याच उत्साहात स्वागत केलं आहे. Just Eat ही जेवणाची घरपोच सेवा पुरवणारी आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीचंही म्हणणं आहे की गेल्या काही वर्षात विगन आहाराचा ट्रेंड कमालीचा वाढला आहे. \n\nविगन चळवळीचा वेगाने प्रसार होण्यामागचं कारण काय असावं?\n\nविगनरीमध्ये कॅम्पेन प्रमुख असलेले रिच हार्डी म्हणतात, \"यामागचं मुख्य कारण आहे 'Visibility' म्हणजे सहजपणे नजरेस पडणं. विगन हा शब्द आता परवलीचा झाला आहे. दुकानं, रेस्टॉरंट, लोकांच्या तोंडून, वर्तमानपत्रात, मासिकात हा शब्द सर्रासपणे ऐकायला-वाचायला मिळतो. हा काही प्रोपागंडा किंवा अल्पकालीन ट्रेंड नाही.\"\n\n4.विगन जीवनशैलीची काळी बाजू\n\nविगन चळवळ हा भूतदयेचा मार्ग असल्याचं म्हटलं जातं. 'आम्ही प्राण्यांवर निस्सिम प्रेम करतो, त्यांचा आदर करतो,' असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nअनेक संस्कृतींमध्ये पर्यावरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र, गेल्या काही वर्षात अतिरेकी विगनिझमवरून बरेच वाद निर्माण झालेत आणि त्यावर टीकाही झाली आहे. \n\nप्राणीप्रेमींच्या अतिरेकाचा फटका शेतकरी आणि खाटिकांना बसत आहे. अनेक दुकानांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे. तर मांसासाठी होणाऱ्या प्राणीहत्यांचा अनेकांनी तीव्र निषेध नोंदवला आहे. \n\nप्राणीहक्काचे पुरस्कर्ते, मनिला, फिलिपाइन्स\n\nब्रिटनमधले शेतकरी अलिसन वॉग यांनी बीबीसीला सांगितलं, \"तुम्हाला खुनी,..."} {"inputs":"...पासून त्यांचं रक्षण होत असावे.\n\nकेसांच्या या दाट थराचा उत्क्रांतीच्या टप्प्यात ऱ्हास झाल्याची भरपाई म्हणूनच मनुष्यप्राण्यानं वस्त्रांचा वापर सुरू केला असावा, अशी शक्यता असल्याचे ऑस्ट्रेलियातल्या सिडनी विद्यापीठातील आयेन गिलीगान म्हणतात. \n\nमात्र सध्याच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळातील, दक्षिण सुदानमधील न्यूएर जमातीप्रमाणे अनेक शिकारी जमाती कमीत कमी कपडे घालण्याच्या पर्यायाची निवड करतात. म्हणजे फक्त संरक्षण हा काही कपडे घालण्याची सवय करून घेण्यामागचा एकमेव हेतु नसावा. माणसांमध्ये साधे, नम्र रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"व आपल्या अधिवासात राहताना, थंडीच्या कालावधीत आपल्या शरीराचा 70 ते 80 टक्के भाग झाकून घेत असावेत, असा अंदाज 2012 साली प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात वेल्स यांनी केला आहे. हा अंदाज व्यक्त करण्यासाठी वेल्स यांनी आधुनिक शिकार करणाऱ्या जमाती विविध हवामानाच्या काळात काय परिधान करतात याचा अभ्यास केला. इतिहासातल्या वातावरणाऱ्या स्थितींचा संदर्भ विचारात घेऊन त्याच्याशी या पाहणीची तुलना करून त्यांनी हा अंदाज व्यक्त केला आहे.\n\n\"मात्र आधुनिक मनुष्याला थंडीपासून बचाव करण्यासाठी निएंडरथलपेक्षा अधिक प्रमाणात शरीर झाकून घ्यावे लागते, ते म्हणजे 90 टक्क्यांपर्यंत,\" असा दावाही वेल्स करतात. याचाच अर्थ ते अधिक स्पष्ट करून सांगतात, निएंडरथल माणसांना घट्ट-मापशीर कपडे परिधान करण्याची गरज नव्हती, कारण शरीर पूर्णपणे झाकून घ्यायचे हा त्यांचा हेतूच नव्हता. \n\nकुठल्या प्रकारचे कपडे निएंडरथल माणसांनी घातले असतील याची फार पुसटशी कल्पना आपल्याला आहे. \n\nकपडे आपल्या संस्कृतीचा प्रतीकात्मक भाग आहे\n\nऑगस्ट 2016 मध्ये निएंडरस्थल मानवाच्या कपड्यांविषयी अंदाज व्यक्त करणारे एक संशोधन प्रसिद्ध झाले. त्यात असा दावा करण्यात आला की निएंडरस्थल शरीराभोवती फक्त पशूंचे कातडे लपेटून घेत असत. साधारणपणे कुणीही एक निएंडरथल, कदाचित एकाच पशूचे कातडे त्याच्या शरीराभोवती संरक्षणासाठी एखाद्या कोट वा गाऊनप्रमाणे लपेटून घेत असावेत असा तर्क संशोधकांनी अभ्यासांअंती काढला. दरम्यान, आधुनिक मनुष्यनिर्मित कपडे अधिक गुंतागुंतीचे असतात, बरेचसे तुकडे एकमेकांना जोडून त्याची शिलाई करून त्यांच्या अंतिम रुपात ते प्रकटतात.\n\nवर उल्लेख केलेला अभ्यास मांडणारे मुख्य लेखक मार्क कोलार्ड हे कॅनडाच्या बर्नाबे येथील सिमॉन फ्रेसर विद्यापीठात प्राध्यापक आहेत. ते म्हणतात की, आधुनिक मनुष्यप्राणीही अशा प्राण्यांशी शिकार करण्याला प्राधान्य देतात ज्या प्राण्यांमुळे त्यांना जाड आणि आरामदायी कातडे मिळू शकेल. वोल्वरीन या सस्तन केसाळ प्राण्याचे उदाहरण यासाठी देता येईल. त्यांची शिकार प्रामुख्याने केली जाते. आधुनिक गरम कपड्यांच्या मानेलगतच्या कॉलरसाठी वा बाहीच्या टोकाला या केसाळ कातड्याची मदत घेतली की ही निवड सार्थकी लागते. \n\nकेसाळ प्राण्यांच्या कातडीला पर्याय नाही...\n\nअगदी आजच्या काळातही, इनयुट जमातीच्या शिकारी जमातींकडून वोल्वरीन प्राण्याच्या शिकारीला प्राधान्य दिले जाते, असे कोलार्ड म्हणतात. \"प्रचंड..."} {"inputs":"...पासून लपवलं होतं कारण त्याला या दोघी बहिणींना मदत करायची होती, त्याच्या मित्राला मदत करायची होती. या दोघींना त्यानं आसरा दिला. \n\nलंडनला पोहोचली तेव्हा ग्रेस होती 17 वर्षांची आणि तिची मोठी बहीण 19 वर्षांची. या माणसानं दोघींना सांगितलं की त्याचा कर्करोग शेवटच्या टप्प्यातला आहे. त्याच्याकडे फार पैसे नव्हते. तो गेल्यानंतर दोघी निराधार होणार होत्या. त्यानं सांगितलं की तो दोघींची तिथल्या चर्चमधल्या बाकीच्या मित्रांशी गाठ घालून देईल. पश्चिम आफ्रिकेमधून स्थलांतरित झालेल्या काही व्यक्तींशी ओळख करून देईल.... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्या. \n\nत्या घरातली मुलं शाळेत जाऊ लागल्यावर त्या कुटुंबानं ग्रेसला सांगितलं की आता तिची गरज नाही. तिनं आपलं चंबुगबाळं उचलावं आणि चालतं व्हावं. चर्चमधल्या आणि कोणाकडून आसरा मिळेपर्यंत ग्रेस मिळेल ते खात होती आणि रात्री बागेत किंवा बसमध्ये झोपत होती. \n\nUK मधल्या एकूण वीस वर्षांच्या वास्तव्यात, ग्रेस खंडीभर कुटुंबांमध्ये राहिली आहे. प्रत्येक ठिकाणी लैंगिक शोषणाला बळी पडली आहे. \n\n\"मी गुलाम आहे. कोण मदत करणार मला?\"\n\n\"जमिनीवर, सोफ्यावर, जागा मिळेल तिथे झोपले. ज्या कुटुंबात मी राहायचे, तिथे कुणी पुरुष पाहुणे आले असतील तर ते त्रास द्यायचे. नको तिथे हात लावायचे... कधी त्याहून पुढे जायचे.\"\n\n\"रात्र झाली की मी जिथे झोपले असेन ती जागा काहीतरी अडथळा लावून सुरक्षित करण्याचा प्रयत्न करायचे. कपाटं दाराजवळ लाऊन कुणीच आत येऊ शकणार नाही, असं बघायचे. कधी त्याचा उपयोग व्हायचा, कधी नाही. सकाळ झाली की ही पुरुष मंडळी त्यांच्या बायका-मुलांसमोर अशी वागायची की जसं रात्री काही घडलच नाही.\"\n\n\"शारीरिक अत्याचाराचे प्रसंग एखाद-दोन कुटुंबांसोबत राहताना आले, असं नाही... अनेक वेळा, अनेक कुटुंबांबरोबर हेच अनुभव आले.\"\n\n2008 मध्ये ग्रेसला अजून एका भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलं. \n\nग्रेसच्या बहिणीला इंटरनेट चॅटरूममध्ये कोणीतरी भेटलं. ती त्या माणसाला भेटायला गेली. परत आलीच नाही! \n\n\"मी अक्षरशः नर्कात होते.\"\n\nग्रेसनं रुग्णालयांमध्ये चौकशी केली, ज्या मित्रमैत्रिणींकडे राहण्याचा वैध परवाना होता, त्यांना विनंती करून पोलिसात हरवलेल्या व्यक्तीची तक्रार देऊन पाहिलं. कुठेच, काहीच माहिती हाती लागेना. अशीच दहा वर्षं सरली. ग्रेसच्या बहिणीचा कुणालाही काहीच थांगपत्ता नाही.\n\nग्रेस आता पुरती एकाकी झाली होती. अजूनही तिची या कुटुंबातून त्या कुटुंबात ससेहोलपट चालूच होती. चर्चच्या ओळखीतून कोणी ना कोणी तिला कामाला ठेवून घेत होतं. पण पाच वर्षांपूर्वी अशी वेळ आली की तिला काम मिळेना. \n\n\"मी बेघर झाले होते. कित्येक आठवडे मी बागेतल्या बाकांवर झोपत होते. तिथे फारच भीती वाटली तर रात्रभर बसमध्ये बसून असायचे. दिवसेंदिवस भीक मागायचे नाहीतर ग्रंथालयांमध्ये, बागांमध्ये जाऊन बसायचे.\"\n\nअसे दिवस ढकलत असताना, एक दिवस मात्र चमत्कार घडला.\n\nबागेत बसलेली असताना एक मनुष्य माझ्यापाशी आला. आम्ही इथे नव्यानं आलो होतो तेव्हा त्याच्याशी ओळख झाल्याचं मला आठवत होतं. तो म्हणाला, \"तुझं आता वय झालं..."} {"inputs":"...पाहणी करून घेण्यात यावी असं आवाहन युरोपीय काऊंसिलने रशियाच्या अधिकाऱ्यांना केलं आहे\". \n\nब्रिटनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात निवेदन जारी केलं आहे. नवालनी यांना वैद्यकीय सुविधा तातडीने पुरवण्यात याव्यात. राजकीय तुरुंगवासातातून त्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी. \n\nनवालनी यांना 20 वर्षांची मुलगी आहे. डेरिया नवेलनिया असं तिचं नाव आहे. ती सध्या अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया इथे शिकते आहे. तिने ट्वीटरवर लिहिलं की, एका डॉक्टरांना माझ्या बाबांना पाहण्याची परवानगी देण्यात यावी. \n\nवृत्तसंस्था एपीन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारखं वागतात. व्यवस्थेने तयार केलेल्या नियमांचं उल्लंघन करतात. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेण्याचा नवालनी यांचा प्रयत्न असतो\". \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...पाहावं आता. \n\nत्यांनी काय ऑफर दिल्या होत्या?\n\nत्याची चर्चा आता होऊन गेलेली आहे. \n\nतुम्ही माजी मुख्यमंत्री आहात, ज्येष्ठ नेते आहात. महाराष्ट्राच्या राजकारणात तुमची मोठी भूमिका आहे. अशा वेळेस प्रवेश रखडवणं हा तुम्हाला तुमचा अपमान नाही का वाटत?\n\nकाही योगायोग लागतात. एक तर असं होऊ नये, असं मला वाटतं. अपमानाचाही प्रश्न आहेच हा. पण ते आता भाजपने पाहावं. उद्या मी भाजपमध्ये जाणार. पण लोकंच म्हणतील की 'अरे! पक्षप्रवेशाला एक-दीड वर्षं लागलं यांना.' याचा विचार पक्षानं करायला हवा आहे. \n\nअसं वागून तुमचं महत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही. प्रॉब्लेम म्हणजे शिवसेनेतून बाहेर पडायला उद्धव ठाकरे हेच कारण आहे. बाळासाहेबांना मी 19 कारणं सांगितली होती, पत्राद्वारे लिहून पण दिलेली होती. मी साहेबांना सांगून निघालो. \n\nनितेश राणेंचा संघाच्या कार्यक्रमातला एक फोटो व्हायरल झालेला आहे. भाजपनं पूर्ण स्वीकारावं म्हणून ते असं करतायंत का?\n\nचुकीचं काही नाहीये त्यात. मीही जाईन उद्या. मीही संघप्रमुखांना भेटेन. जायचं तर मनापासून जायचं. \n\nया प्रकरणाविषयी अधिक वाचा - नितेश राणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कशासाठी गेले होते? \n\nआधी मराठी माणसाचा, मग हिंदुत्वाचा मुद्दा, मग सेक्युलर भूमिका आणि आता पुन्हा भाजपमध्ये आला आहात. संघाची विचारधारा तुम्ही पूर्णपणे स्वीकारणार का?\n\nहो स्वीकारणार. हिंदुत्ववाद ही माझी मूळ विचारसरणी आहे. \n\nमग काँग्रेसमध्ये तुम्ही सेक्युलर भूमिका कशी घेऊ शकलात? \n\nनाईलाजास्तव. मला तेव्हा राष्ट्रीय पक्षात जायचं होतं. तेव्हा काही मार्ग नव्हता. \n\nतेव्हा भाजपची काही ऑफर होती का?\n\nआत्ता घेणं कठीण आहे, असं ते तेव्हा म्हणाले. प्रमोद महाजनांशी माझं बोलणं झालं होतं. युती असताना आपसात असं करणं योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले होते. \n\nइतकी वर्षं तुम्ही काँग्रेसमध्ये नाईलाजानं राहिलात?\n\nसहा महिन्यात मुख्यमंत्री करतो म्हणाले मला ते. वाट पाहात होतो. 12 वर्षांत नाही करू शकले ते. शेवटी राम राम केला मी. \n\nतुम्ही आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढणार का?\n\nहो. भाजपची विचरसरणी घेऊन लढणार. \n\nनारायण राणेंचा राज्यातला रोल कुठे पाहायला मिळणार आहे?\n\nआशावादी राहा. नक्कीच बघायला मिळेल. \n\nतुमची काय आशा आहे?\n\nमला वाटतंय मी पुन्हा येऊ शकेन. राज्याच्या राजकारणात येऊ शकेन, असं वाटतंय.\n\nतुम्हाला दिल्लीत बरं वाटतं की राज्यात?\n\nराज्यातच. भविष्यात नारायण राणे नक्कीच राज्यात येऊ शकतात. \n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...पिटल आपला कर्मचारी वर्ग पाठवणार आहे.\n\nअधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार थर्ड पार्टी एका दिवसात एक लाख चाचण्या करू शकते आणि म्हणूनच अवघ्या दहा दिवसात मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेणं शक्य होईल, असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. \n\n\"त्यामुळे चाचण्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जातील. म्हणजेच वुहानच्या काही भागात चाचण्या 12 मेपासून सुरू होतील तर काही भागात 17 मेपासून आणि सर्व भागातल्या चाचण्या दहा दिवसांच्या आत पूर्ण होतील.\"\n\nचीनचे उद्योग मंत्री गेल्या महिन्यात म्हणाले होते की दररोज 50 लाख टेस्ट किटची निर्मिती करण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणाले, \"वुहानमध्ये एकापेक्षा जास्त अशा केसेस आढळल्या आहेत ज्यांच्यात 30 ते 50 दिवसांपर्यंत आजार असू शकतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणाऱ्या लोकांमध्ये या विषाणूचा परिणाम जास्त काळ राहू शकतो आणि अशा लोकांमध्ये आजाराची लक्षणं सलग नाही तर अधूनमधून दिसून येतात.\"\n\nखर्चिक चाचण्या\n\nप्रा. वुहांग सांगतात वुहानमधल्या सर्वच्या सर्व नागरिकांच्या कोरोना चाचण्या करणं खूप खर्चिक असणार आहे. \n\nते म्हणाले, \"मात्र एक लक्षात घ्या की हा चीन आहे. इथे ज्या पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आला. विषाणूला आळा घालण्यासाठी जी कठोर पावलं उचलली गेली, ते सर्व खूप खर्चिक होतं. हे करताना त्यांचा उद्देश होता कुठल्याही किंमतीत सर्वाधिक सुरक्षा पुरवणं.\"\n\nकोरोना विषाणूविरोधातली चीनची महत्त्वाकांक्षी भूमिका ही इतर कुठल्याही देशापेक्षा विपरित आहे. \n\nअमेरिकेत दररोज जवळपास 3 लाख लोकांच्या कोरोना चाचण्या होत आहेत आणि कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झालेले असूनदेखील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सोशल डिस्टंसिंगमध्ये शिथिलता देत असल्याबद्दल त्यांच्यावर टीका होतेय. \n\nप्रा. हुआंग म्हणतात, \"चीन प्रशासनाच्या नजरेत ही तुलना चीनच्या कामगिरीचं श्रेष्ठत्व अधोरेखित करते.\"\n\nअसं असलं तरी चाचण्या केल्याने अॅक्टिव्ह केसेस शोधून काढता येतील. मात्र, त्यामुळे भविष्यातला संसर्गाचा धोका काही कमी होत नाही. \n\nप्रा. हुआंग म्हणतात, \"भविष्यात काही ठिकाणी संसर्ग पुन्हा उफाळण्याची भीती आहे आणि मोठ्या प्रमाणावर चाचण्या केल्याने ही समस्या सुटणारी नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पिड चाचणीवर भर\n\nसौम्य लक्षणं असणाऱ्यांना गावातल्याच आरोग्य केंद्रात अँटीजेन चाचणी करण्यासाठी पाठवलं जाऊ लागलं. 4 मार्चला ज्या 90 जणांची अँटीजेन चाचणी केली गेली त्यातल्या 40 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यांना पुढे RT-PCR साठी पाठवलं गेलं. \n\nवाढती रुग्णसंख्या पाहुन प्राथमिक आरोग्य केंद्राने 300 अँटिजेन टेस्ट कीट्सची मागणी केली. चाचण्यांवर भर दिल्याने हा आकडा वाढत जाणारा होता. पण रुग्णांना शोधणं त्यामुळे टीमला शक्यही झालं. \n\nमार्चच्या पहिल्या आठवड्यात रुग्णांचा आकडा 80च्या पुढे सरकायला लागला तस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचणी इथे वापरली जात होती. त्यातून सापडेलेले पॉझिटिव्ह रुग्ण RT-PCR साठी जवळच्या खासगी आणि सरकारी रुग्णालयात पाठवण्यात येत होते.\n\nपहिल्या लाटेत कोव्हिडचे फारसे रुग्ण नव्हते, म्हणून जवळचं कोव्हिड सेंटर बंद करण्यात आली होती, ते मार्चमध्ये पुन्हा सुरू केलं गेलं.\n\n\"ऑक्सिमीटर आणि थर्मल गनच्या जोरावर रुग्ण शोधता येत असले तरी रुग्ण आमच्या नजरेतून कुठे सुटतायत ही गॅप शोधून काढणं गरजेचं होतं. ती गॅप आम्हाला सापडली. रुग्णांना सर्दी-पडशाचं, टायफॉईड, निमोनियाचं लेबल लावले जाऊन उपचार होण्याची दाट शक्यता होत. \n\nलोक खासगी डॉक्टरांकडे आणि खासगी लॅब, डायग्नोस्टिक सेंटर्समध्ये जात होते. हे रुग्णांनी स्वतःहून न सांगता सहजासहजी आम्हाला कळणं शक्य नव्हतं. तसंच गावाबाहेरच्या खासगी प्रॅक्टिस करणाऱ्यांना गावात काय सुरू आहे याच्याशी काही देणं-घेणं नसतं\" \n\nत्यावर उपाय म्हणून कोरोनाचा माग काढण्यासाठी डॉ. देशमुखांनी स्वतंत्रपणे आणखी एक टीम बनवली. त्यात गावातले दोन खासगी डॉक्टर, मेडिकल स्टोअर्स चालवणारे आणि जवळपासच्या खासगी लॅबचे कर्मचारी यांचा समावेश होता.\n\n\"निमोमिया झालेल्या रुग्णाने सात-आठ किलोमीटरवर असलेल्या दौंडाईचाच्या खासगी लॅब्समधून सीटी स्कॅन करुन घेतला असेल तर तो लॅबने प्राथमिक आरोग्य केंद्राला कळवणं बंधनकारक करण्यात आलं. खासगी डॉक्टरांसोबतच्या संवादाचाही चांगला फायदा झाला. त्यांनी त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला कोव्हिडची रॅपिड टेस्ट करणं बंधनकारक केलं. परिणामी अवघ्या 15 दिवसात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 216 पार गेला.\" \n\nखासगी डॉक्टरांची महत्त्वाची भूमिका\n\n24 वर्षांचा सतीश डोकं दुखत होतं 9 मार्चला खासगी डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवलं. त्याला कोव्हिड झाल्याचं निदान झाल्यावर होम क्वारंटाईन करुन उपचार सुरू झाले. त्यानंतर आठ दिवसांनी त्याच्या 54 वर्षांच्या आईवरही कोव्हिडचं निदान झाल्यावर घरीच उपचार सुरू झाले. दोघंही आजारातून वेळीच निदान आणि उपचार झाल्यामुळे आजारातून सहीसलामत बाहेर पडले.\n\nवीस वर्षं खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या गावातले डॉ. विरेंद्र बागुल कोव्हिडच्या काळात यंत्रणेसोबत काम करतायत. रुग्णांनी लवकरात लवकर कोव्हिड चाचणी करावी यासाठी ते प्रोत्साहन देतात. \n\nते सांगतात- गेल्या दोन महिन्यात 18 वर्षांखालील पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. कोव्हिडची लक्षणं असूनही 'मला आजार झालेलाच नाही' असं..."} {"inputs":"...पीए'मध्ये सोनिया गांधींचे विश्वासू बनले. राज्यात तर या दोन्ही पक्षांनी एकत्रपणे तीन वेळा सरकार स्थापन केलं. विदेशी असण्याचा मुद्दा कुठेही आला नाही. \n\nआघाड्यांच्या 'पंतप्रधान'पदाचं स्वप्न \n\nआणखी एक मुद्दा होता तो म्हणजे पवारांच्या पंतप्रधानपदाचा. आघाड्यांच्या राजकारणात सर्वसंमतीचा चेहरा म्हणून त्यांचं नाव कायम घेण्यात आलं.\n\n तिस-या आघाडीची चर्चाही कायम झाली आणि पवारांच्या पंतप्रधानपदाची शक्यताही कायम वर्तवण्यात आली. पण आता सलग दुसरं बहुमतातलं सरकार आलं आहे. त्यामुळे आघाड्यांवर अवलंबून 'राष्ट्रवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"धात तयार झालं आहे. \n\nशहर आणि जिल्हा स्तरावरच्या स्थानिक स्वराज्य संस्था इथं त्यांची ताकद तयार झाली आहे. आता जर राष्ट्रवादी ही कॉंग्रेसमध्ये विलीन झाली तर या सर्वांच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल. \n\n\"म्हणूनच हे असे विलिनीकरणाचे निर्णय केवळ दोन नेत्यांच्या भेटीनं होत नसतात. शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत अदांज घ्यावा लागतो. ही अनेक महिने चालणारी प्रक्रिया असते,\" प्रताप आसबे म्हणतात.\n\nवारसदार कोण?\n\nसोबतच शरद पवारांची राजकीय परंपरा कोण सांभाळणार हा प्रश्न कॉंग्रेसमध्ये विलिनीकरणानं एक तर कायमचा सुटेल किंवा अनुत्तरित राहिल. सुप्रिया सुळे की अजित पवार हा प्रश्न कायम पवारांना विचारला गेला. आता कुटुंबातली पुढची पिढीही राजकारणात येते आहे. \n\nपार्थ पवारांच्या लोकसभेतल्या उमेदवारीवरून आणि शरद पवारांच्या माढ्यातून निवडणूक लढवण्याबाबत बदललेल्या निर्णयानंतर पवार कुटुंबातल्या नव्या पिढीबद्दल चर्चा झाली होती. त्यांच्याही कॉंग्रेसमधल्या भविष्याबद्दल कयास लावले जातील. त्यामुळे 'राष्ट्रवादी'चं जर विलिनीकरण होणार असेल तर त्या निर्णयाला नव्या पिढीचा कंगोराही असेल.\n\nगरजेचा धनी कोण?\n\nएकंदरित, राष्ट्रवादीचं कॉंग्रेसमध्ये विलीन होणं ही कोणाची गरज अधिक हे पाहायला हवं. कॉंग्रेस वाचवण्यासाठी राहुल गांधींना या कॉंग्रेस परंपरेतल्या सर्वांत जुन्या नेत्याची गरज पडते आहे, की भूतकाळातले आक्षेप सरल्यानं भविष्य निर्धोक करण्यासाठी शरद पवारांना, हे पाहावं लागेल.चर्चा खूप काळापासून असली तरी उत्तरं लगेच मिळतील याची मात्र खात्री नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पुटनिक-व्हीच्या संशोधन आणि विकासासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडानुसार, भारत दरवर्षी लसीचे 850 दशलक्ष डोस तयार करेल आणि पाच औषध कंपन्या त्याची निर्मिती करतील.\n\nहे उत्पादन भारतीय बाजारपेठा आणि निर्यातीसाठी असणार आहे. पण याचे उत्पादन अद्याप सुरू झालेले नाही.\n\nलस उत्पादनावर परिणाम\n\nदेशांतर्गत आणि जागतिक मागणी पूर्ण करण्याच्यादृष्टीने उत्पादन वाढविण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) काही काळापासून संघर्ष करीत आहे.\n\nदर महिन्याला आपण 60 ते 70 दशलक्ष लसीचे डोस यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"राठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...पुणे ग्रामीण पोलिसांकडे. हिंसाचाराच्या घटनेनंतर लगेचच पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या फिर्यादीवरून पुण्यातील 'समस्त हिंदू आघाडी'चे मिलिंद एकबोटे आणि सांगली येथील 'शिवप्रतिष्ठान'चे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावाला चिथावणे आणि दंगली भडकावण्याचे आरोप एकबोटे आणि भिडेंवर ठेवण्यात आले.\n\nया गुन्ह्याचा तपास नंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडे सोपवण्यात आला.\n\nभिडे आणि एकबोटे या दोघांनीही त्यांच्यावरचे आपल्यावरचे आरोप फेटाळले. एकबोटे यांना पोलिसांनी कालांतराने अटक केली आणि नंतर त्यांची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्यासह असे अनेक जण या परिषदेला हजर होते.\n\nभीमा कोरेगाव हिंसाचाराच्या घटनेनंतर केल्या गेलेल्या एका फिर्यादीवरून पुण्याच्या विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये जिग्नेश मेवाणी, उमर खालिद यांच्याविरुद्ध या परिषदेत भडकाऊ भाषणं देण्याबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या फिर्यादीवरून या परिषदेतल्या काही आयोजकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून स्वतंत्र तपास केला.\n\nयाच तपासादरम्यानच पोलिसांनी नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्याच्या आरोपांवरून पहिल्या टप्प्यात रोना विल्सन, सुरेंद्र गडलिंग, सुधीर ढवळे यांच्यासह पाच जणांना अटक केली. आपल्या तपासाविषयी न्यायालयाला माहिती देतांना पोलिसांना असा दावा केला की 'एल्गार परिषद' हा नक्षलवादी कटाचा भाग होता आणि त्याचीच निष्पत्ती म्हणून भीमा कोरेगावमध्ये हिंसाचार झाला.\n\nअटक करण्यात आलेल्या या सर्वांचाच 'माओवादी कम्युनिस्ट पक्ष' या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेशी संबंध आहे, आणि ते शहरांतल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी आहेत, असा आरोप पोलिसांनी त्यांच्यावर ठेवला. \n\nआंदोलक निदर्शनं करताना\n\nयाच तपासात पुढे दुसऱ्या टप्प्यात पुणे पोलिसांनी सुधा भारद्वाज यांना दिल्लीजवळच्या फरिदाबादेत, मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकार गौतम नवलखा यांना दिल्लीत, तेलुगू कवी वरवरा राव यांना हैदराबादेत, व्हर्नोन गोन्साल्विस आणि अरुण फरेरा यांना मुंबईतून अटक केली. तसंच रांची येथील स्टेन स्वामी यांच्या घराची झडती घेण्यात आली.\n\nहेही सारे नक्षलवादी चळवळीशी संबंधित आहेत आणि 'एल्गार परिषदे'च्या आयोजनात सहभागी होते, असा दावा पुणे पोलिसांनी केला. दुसऱ्या टप्प्यातल्या या अटकसत्राविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आल्यावर सुप्रीम कोर्टाने काही काळ या संशयितांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. पण नंतर या सर्वांना Unlawful Activities (Prevention) Act अंतर्गत अटक करण्यात आली. \n\nदूरगामी परिणाम\n\nभीमा कोरेगाव ही इतिहासातली, विशेषत: डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्यानंतर दलित चळवळीतली, एक महत्त्वाची जागा आहे. त्यामुळे तिथे झालेल्या या हिंसक घटनेचे पडसाद केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर उमटले.\n\nभीमा कोरेगावातला विजयस्तंभ\n\nया घटनेमागच्या कारणांचा उहापोह करण्यासाठी अनेक दलित, हिंदुत्ववादी आणि स्वयंसेवी संस्थांनी सत्यशोधन समित्या स्थापन केल्या. विविध समित्यांच्या अहवालात समान आणि विरोधी, असे..."} {"inputs":"...पुन्हा भेटू\n\nGasanguu siingaay Giieang - तिथलं वातावरण कसं आहे?\n\nGina waa dluxan gud ad kwaagid - सर्व काही इतर गोष्टींवर अवलंबून असते. (एक लोकप्रिय हैदा म्हण)\n\nयुनेस्कोच्या माहितीनुसार कॅनडामध्ये अशा 70 मूळनिवासी भाषा आहेत. द फर्स्ट पिपल्स कल्चरल कौन्सिलच्या माहितीनुसार यातील निम्म्या भाषा ब्रिटिश कोलंबियात बोलल्या जातात. ब्रिटिश कोलंबियामध्ये 1 लाख 72 हजार 520 मूळनिवासी आहेत. मात्र त्यांच्यापैकी 3 टक्के लोकच त्यांच्या मूळ भाषा सफाईदारपणे बोलू शकतात.\n\nहा कल सर्व जगात दिसून येतो. नॅशनल जिओग्रफिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"ती सगळी केवळ शिकण्याची प्रक्रिया नव्हती तर आपल्या अंतरंगातील भाषा बाहेर काढण्याची होती. हैदा उच्चार करण्यात मला कोणताच अडथळा येत नव्हता. ती भाषा माझ्या अंतरंगात आधीपासूनच होती.\"\n\nया फिल्ममध्ये हैदाभाषी नसलेले 22 लोक काम करत होते. त्यांच्यासाठी हैदा जमातीच्या ज्येष्ठ सदस्यांकडून प्रशिक्षण देण्यात आले. \n\nएरिका सांगते, \"आम्ही सर्व कलाकार आणि हैदी भाषकांना दोन आठवड्यांसाठी एकत्र आणलं होतं. तेथे कलाकार ही भाषा कशी बोलायचे त्यातील शब्द कसे लक्षात ठेवायचे हे शिकले. तसेच भाषेला आणि आमच्या पूर्वजांना कसा न्याय द्यायचा हे शिकले.\"\n\nहैदा माणसाचं लाकडी घर\n\nहैदासारख्या अनेक भाषा केवळ एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे मौखिकपद्धतीने प्रसारित होतात पण लिहून ठेवण्याची पद्धत नसल्यामुळे अशा भाषा मृत होतात. पण हैदामध्य़े लिखित साहित्य उपलब्ध आहे, त्यामुळे नव्याने शिकणाऱ्यांना ते उपयोगी पडू शकते.\n\nचित्रपटाची पटकथा लिहिताना लेखकांनी ती आधी इंग्लिशमध्ये लिहिली आणि नंतर हैदा भाषिक ज्येष्ठांनी त्याचा अनुवाद केला. हे ज्येष्ठ लोक म्हणजे आमच्या हृद्याची स्पंदनं आणि आमचा कणाच होते असं एरिका सांगते. \n\nआता 265 लोक हैदा शिकत आहेत. आता पहिल्यांदाच ती शाळेत शिकवली जात आहे. भाषा शिकण्यासाठी नव्या पीढीला असा सिनेमाचा फायदा होईल.\n\nडिएन ब्राऊन सांगतात, \"आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा लोकांना यामध्ये रुची निर्माण करता आली. तरूणांना यामध्ये भरपूर रस आहे. तिचा नातू ग्वाई हैदामध्ये बोलू लागल्यावर मला अभिमान वाटला असंही त्या सांगतात.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पूर्वी ते अस्तित्वात आला आणि नाहीसाही झाला. सध्या दक्षिण भारतातील 5 टक्के रुग्णांमध्येही हा व्हेरियंट आढळून येत नाही. त्यामुळे तो 1 हजार पटींनी जास्त संसर्गजन्य आहे, असं म्हणणं चुकीचं आहे,\" असं मिश्रा म्हणाले. \n\nत्याशिवाय कोरोना मृत्यूदर आणि या व्हेरियंटचाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलं. सध्याच्या स्थितीत महाराष्टातील डबल म्यूटंट आणि युके व्हेरियंट यापेक्षा जास्त संसर्गजन्य आहेत. परंतु, कोणत्याही विषाणूचा वेग लॅबमध्ये किंवा मानवी शरीरात किती आहे, हे सांगणं शक्य नसल्याचंही मिश्रा यांनी स्पष्ट ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े ओळखलं जातं. यामध्ये L452R\/E484Q अशा प्रकारचा म्यूटंट आढळून येतो. याची संसर्गक्षमता जास्त आहे. \n\nमहाराष्ट्राचे दोन्ही म्यूटंट शरीरातील ACE2 रिसेप्टरसोबत मजबूत साखळी तयार करत आहेत. त्यामुळेच या व्हेरियंटची लागण झाल्यानंतर रुग्णाची प्रकृती गंभीर बनते, असं डॉ. किरण सांगतात. \n\nदुसरीकडे विशाखापट्टणममधील कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत चालल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.\n\nआंध्र मेडीकल कॉलेजचे प्राचार्य आणि उत्तर आंध्र प्रदेशात कोव्हिड साथ नियंत्रणासाठीचे नोडल ऑफिसर असलेले डॉ. सुधाकर सांगतात, \"कोरोना व्हायरसचा इनक्यूबेशन काळ खूपच कमी झाल्याचं पाहायला मिळतं. आधी तो 7 दिवस होता. पण सध्याच्या काळात तो फक्त 3 दिवस इतका झाला आहे. तरूणांवरही याचा प्रभाव जाणवतो. मृत्यूदरही वाढला आहे. त्यामुळेच ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांचं प्रमाण 15 टक्क्यांवर गेलं आहे. त्यामुळेच याचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. पुढील दोन महिने हीच परिस्थिती दिसण्याची शक्यता आहे.\"\n\nपण विशाखापट्टणममध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती महाराष्ट्र व्हेरियंटमुळे आहे की इतर कोणत्या कारणामुळे याबाबत स्पष्ट माहिती मिळालेली नाही. GISAID ची माहिती पाहिल्यास महाराष्ट्र व्हेरियंटसह A2A नामक दुसरा एक व्हेरियंटसुद्धा विशाखापट्टणममध्ये अस्तित्वात आहे.\n\nडॉ. किरण सांगतात, \"आम्ही विशाखापट्टणममध्ये विषाणूचे 36 नमुने तपासले. त्यामध्ये 33 टक्के नमुन्यांमध्ये महाराष्ट्र व्हेरियंट आढळून आले. N440K हा व्हेरियंट 5 टक्के नमुन्यांमध्ये होता. तर A2A व्हेरियंट 62 टक्के नमुन्यांमध्ये आढळून आला. दक्षिण आफ्रिका, ब्राझील किंवा युके व्हेरियंट विशाखापट्टणममध्ये अस्तित्वात नाहीत.\"\n\n नवे व्हेरियंट आपण रोखू शकतो का?\n\nकोरोनाचे नवे व्हेरियंट्स येत असल्याने आपल्यासमोर नव्या समस्या निर्माण होत आहेत. पण व्हायरस म्युटेट होणारच नसेल आणि नवे व्हेरियंट पुढे येणारच नसतील तर? तसं झाल्यास आपल्यासमोर समस्याच निर्माण होणार नाहीत. पण त्यासाठी आपण काय केलं पाहिजे?\n\nकोणतंही औषध किंवा लस विषाणूला म्युटेट होण्यापासून रोखू शकत नाही. आपण फक्त त्यांचा प्रसार होण्यापासून थांबवू शकतो, असं राकेश मिश्रा यांनी सांगितलं. \n\nते कसं शक्य आहे?\n\nविषाणू एका शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश केल्यानंतर आपल्या संरचनेत काही प्रमाणात बदल करतो. त्यामुळे विषाणू पहिल्या व्यक्तीच्या शरीरातच असताना तो रोखल्यास..."} {"inputs":"...पेक्षा दीड पटीने होत होती. आता ग्रामीण बाजारपेठ शहरी बाजारपेठेपेक्षा कमी वेगाने वाढतेय. आणि शहरी मार्केटमध्येही मंदी पहायला मिळतेय.\"\n\nनिल्सनचा अहवाल\n\nनिल्सन (Nielsen) या मार्केट रिसर्च कंपनीने भारतातल्या FMCG (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स) क्षेत्राच्या प्रगतीचं उद्दिष्टं कमी केलं आहे. 2019मध्ये या क्षेत्राची प्रगती 11 ते 12 टक्क्यांनी होईल असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात आला होता. पण आता मात्र हा अंदाज 9 ते 10 टक्क्यांवर आणण्यात आलाय. \n\nFMCG क्षेत्राच्या एकूण प्रगतीपैकी 37% प्रगती ही ग्राम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ष्ट दिसत असून आर्थिक संकटापासून बचाव करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुधारणांची गरज असल्याचं आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलंय. \n\nरघुराम राजन काय म्हणतात\n\nबीबीसीच्या हार्डटॉक कार्यक्रामध्ये बोलताना रिझर्व्ह बँकेचे माजी गर्व्हनर रघुराम राजन यांनी जागतिक मंदीविषयी म्हटलं, \"नेमकं काय होणार याचं चित्रं पूर्णपणे स्पष्टं नसलं तरी जगभरातल्या इंडस्ट्रीमधलं रोजगारांचं प्रमाण चांगलं आहे, सध्याच्या परिस्थितीत खरेदी वा मागणीचं प्रमाणही बऱ्यापैकी आहे. पण अमेरिका आणि चीन मधलं ट्रेडवॉर, ब्रेक्झिट यामुळे उद्योगजगाचा विश्वास काहीसा कोसळलेला आहे. परिणामी कोणीही नवीन गुंतवणूक करायला धजावत नाहीये. त्यामुळे आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की फार मोठी घसरण होण्याआधी आपण राजकीय अस्थिरतेवर तोडगा काढू शकतो का? \"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पैसा काढणाऱ्यांची संख्या हा चिंतेचा मुख्य विषय आहे. एप्रिल ते जून दरम्यान पीएफमधून पैसा काढणाऱ्यांची संख्या वाढून एक कोटींपर्यंत जाईल, असा पीएफ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. यातल्या अनेकांना आपलं नाव उघड करायचं नाही. \n\nगेल्या आर्थिक वर्षात एकूण दीड कोटी लोकांनी पीएफमधून 72 हजार कोटी रुपये काढले होते. त्यामुळे या वर्षी पहिल्या तीन महिन्यातच 1 कोटी लोकांचे अर्ज येणं, काळजीचं टाकणारं आहे. \n\nयातल्या बऱ्याचशा अर्जदारांनी पैसा काढण्याचं कारण प्रकृती अस्वास्थ दिलं आहे. उपचार, लग्न, कुटुंबातील कुणाचं निधन किं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांडवली बाजारात कितीही चांगला रिटर्न मिळाला तरी तो कुठल्याही क्षणी तोट्यात जाऊ शकतो. ते नुकसान सोसायची तुमची तयारी असली तरीसुद्धा पीएफसारख्या सुरक्षित ठिकाणी तुमच्या कमाईचा एक वाटा तोवर असायला हवा जोवर तुमच्यासाठी तो पैसा काढण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल. \n\nउदाहरणार्थ-निवृत्ती किंवा नोकरी जाण्याच्या परिस्थितीत.\n\nनोकरी गेली आणि काही दिवसांनंतर नवीन नोकरी मिळण्याची शक्यता असेल तर त्या परिस्थितीतही तुम्ही पीएफच्या पैशाला हात लावू नये. कारण तसं केल्यास लवकरच तुमचं भविष्य इतकं सुरक्षित झालेलं असेल की नोकरी गमावण्याची काळजी तुम्हाला राहणार नाही. \n\nत्यानंतरही नोकरी करायची असेल तर एखाद्या राजाप्रमाणे करा. \n\n(लेखातील विचार हे लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.) \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पोर्ट होलमधून समुद्रात झोकून दिलं.\"\n\n\"नाशिकमध्ये घेतलेलं पोहोण्याचं प्रशिक्षण त्यांच्या कामी आलं आणि ते वेगानं किनाऱ्याच्या दिशेनं जायला लागले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, मात्र ते बचावले,\" असं आशुतोष देशमुख यांनी सांगितलं. \n\nसुरक्षारक्षकांच्या ताब्यात \n\nदेशमुख पुढे लिहितात, की सावरकरांच्या पाठोपाठ सुरक्षारक्षकांनीही समुद्रात उडी मारली आणि त्यांचा पाठलाग करायला लागले. \n\n\"सावरकर जवळपास 15 मिनिटं पोहून किनाऱ्यावर पोहोचले. वेगानं धावत त्यांनी किमान अर्धा किलोमीटरचं अंतर पार केलं. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांच्या आयुष्याचा पहिला टप्पा हा रोमँटिक क्रांतिकारी विचारांनी भारलेला होता. याच काळात त्यांनी 1857 च्या स्वातंत्र्य संग्रामावर पुस्तकही लिहिलं होतं. त्यात त्यांनी धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार केला होता.\"\n\n\"अटक झाल्यानंतर सावरकरांना वास्तवाची जाणीव झाली. 11 जुलै 1911 ला सावरकर अंदमानमध्ये दाखल झाले आणि 29 ऑगस्टला त्यांनी आपला पहिला माफीनामा लिहिला. म्हणजेच तिथे पोहोचल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात. त्यानंतर 9 वर्षांच्या काळात त्यांनी सहा वेळा इंग्रजांना माफीनामा लिहून दिला. \n\n\"जेलमधील नोंदींनुसार तिथं तीन-चार महिन्यांमध्ये कैद्यांना फाशी दिली जायची. फाशी देण्याचं ठिकाण हे सावरकरांच्या खोलीच्या बरोबर खाली होतं. कदाचित या गोष्टीचाही सावरकरांवर परिणाम झाला असावा. जेलर बॅरीनं सावरकरांना काही सवलती दिल्याचीही कुजबूज होती,\" असं निरंजन टकले सांगतात.\n\n\"अजून एक कैदी बरिंद्र घोष यांनी सांगितलं, की सावरकर बंधू आम्हाला जेलरविरोधात आंदोलन करण्यासाठी गुपचूप प्रोत्साहन द्यायचे. जेव्हा आम्ही त्यांना तुम्हीही आमच्यासोबत या असं म्हणायचो तेव्हा ते मागं हटायचे. तुरूंगात त्यांना कोणतंही अवघड काम दिलं गेलं नव्हतं. \n\n\"इंग्रजांकडे माफीनामा देताना सावरकरांनी आपल्याला भारतातील अन्य कोणत्याही तुरूंगात पाठविण्याची विनंती केली होती. त्याबदल्यात कोणत्याही तऱ्हेनं सरकारची मदत करण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती,\" असं टकले म्हणतात. \n\nइंग्रजांनी जी काही पावलं उचलली आहेत, त्यामुळे घटनात्मक व्यवस्थेवरचा आपला विश्वास दृढ झाला असून आपण आता हिंसेचा मार्ग सोडल्याचं सावरकरांनी आपल्या माफीनाम्यामध्ये म्हटलं होतं. \n\nया माफीनाम्याचा परिणाम म्हणून कदाचित सावरकरांना 30 आणि 31 मे 1919 ला आपली पत्नी आणि धाकट्या भावाला भेटण्याची परवानगी मिळाली होती. \n\nजेलमधून बाहेर राहण्यासाठीची रणनीती \n\nनंतरच्या काळात सावरकरांनी इंग्रजांकडे माफी मागण्याच्या आपल्या कृतीचं समर्थनही केलं होतं. हा आपल्या रणनीतीचा एक भाग असल्याचं त्यांनी म्हटलं.\n\nसावरकरांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं, की जर मी तुरूंगात असहकार पुकारला असता तर माझा भारतात पत्र पाठविण्याचा अधिकार हिरावून घेण्यात आला असता. \n\nभगत सिंह यांच्याकडेही माफी मागण्याचा पर्याय होता. मात्र त्यांनी असं केलं नाही. मग सावरकरांची अशी कोणती हतबलता होती, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर आर्ट्सचे..."} {"inputs":"...पोलीस अधिकाऱ्याशी चर्चा केली. \n\nनाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं, \"हा व्हीडिओ चांदबागमधील मुख्य रस्त्यावरील आहे. याच ठिकाणी रतनलाल यांच्यावर हल्ला झाला होता. ते डीसीपींना वाचवण्याचा प्रयत्न करत होते, असं पोलिसांमधील सुत्रांचं म्हणणं आहे. गोकुळपुरीचे एसीपीसुद्धा इथं जखमी झाले होते.\" \n\nया ठिकाणी एकूण 5 व्हीडिओ मिळाले आहेत. सध्या या सगळ्या व्हीडिओची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. \n\nईशान्य दिल्लीत हिंसा - कधी काय घडलं?\n\nईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शन सुरू होतं. 24 फेब्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पोस्टिंग करा, जे तुम्हाला जमत असेल ते करत राहा. कारण पर्यावरण आपल्या सर्वांचं आहे\"\n\nमुंबईत 'मायक्रोफॉरेस्ट'चा प्रयोग\n\nसुशांत फक्त निदर्शनं करून थांबलेला नाही. काही महिन्यांपूर्वी त्यानं आणि त्याच्या साथीदारांनी मुंबईत micro-forest म्हणजे छोटं जंगल उभं करण्याचा प्रकल्प हाती घेतला आहे. मुलुंडमध्ये मुंबई महापालिकेच्या एका बागेतील कोपऱ्यात दोनशे चौरस फूटांवर झाडं लावण्याची परवानगी त्यांना मिळाली आहे. \n\nसुशांत हा प्रकल्प कसा सुरू झाला त्याची माहिती देतो. \"पावसाळ्याआधी बीएमसीचे लोक कुठला अपघात होऊ नये... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण अर्थात MMRCनं मान्य केलं आहे, मात्र त्याबदल्यात 23,846 झाडं लावल्याचा दावाही केला आहे. तसंच मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये आता आणखी वृक्षतोड करणार नसल्याचंही म्हटलं आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात 21 ऑक्टोबरला सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की मेट्रोचं काम सुरू राहील पण एकही झाडं तोडता कामा नये. पुढील सुनावणी 15 नोव्हेंबर रोजी होणार आहे. \n\nपण भविष्यात आरेमध्ये अन्य प्रकल्प आणण्याचा सरकारचा प्रस्ताव असून, इथे पुन्हा वृक्षतोड केली जाईल अशी भीती पर्यावरणप्रेमींना वाटते. त्यामुळंच अजून बरच काम बाकी असल्याचं सुशांत सांगतो. \n\nआरेमध्ये मेट्रो कारशेडच्या जागेवरची झाडं वाचवता आली नसली, तरी या लढ्याला मिळालेला प्रतिसाद आणि झाडांसाठी रस्त्यावर उतरलेले लोक, हे चित्र आशादायी असल्याचं त्याला वाटतं. \"नक्कीच एक समाधान वाटतं की मी काहीतरी करतो आहे मुंबईसाठी, माझ्या मुलासाठी आणि भावी पिढ्यांसाठी. आणि चांगली गोष्ट आहे की मी एकटा नाहीये. असे भरपूरजण आहेत जे निरपेक्ष भावनेनं या चळवळीत आहेत. एक महिन्याहून अधिक काळ लोक आरेमध्ये येतायत, त्याच्यासाठी लढतायत. तर हा लढा सुरू राहील. \"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...पोहोचलं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या आंदोलनाची गंभीर दखल घेत चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. पण आंदोलन सुरू होऊन एक महिना उलटूनसुद्धा याप्रकरणी तोडगा निघू शकलेला नाही. \n\nशेतकरी आंदोलक\n\nसरकारने चर्चेची तयारी दर्शवली आहे, पण शेतकरी हे तिन्ही कायदे मागे घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत. ही मागणी फेटाळून लावत सरकारने हे कायदे मागे घेणार नाही, असं म्हटलं आहे. \n\nत्यामुळे या प्रकरणात घडणाऱ्या घडामोडी शेतकरी, सर्वसामान्य आणि राजकीय नेत्यांचं भवितव्य ठरवणाऱ्या असू शकतात.\n\n 3. मराठा आरक्षण प्रकरण\n\nमराठा... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाडण्यात भाजपने यश मिळवलं. तृणमूलचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे याठिकाणी भाजप विरुद्ध तृणमूल अशी रंजक लढाई पाहायला मिळू शकते. \n\n5. मुंबई मेट्रो रुळावर येणार का?\n\nकांजूरमार्गच्या जागेवर सुरू असलेलं मेट्रो-3 चं काम तात्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आधीच रखडलेल्या मेट्रो-3 चं काम पूर्ण होण्यास आता आणखी विलंब होणार आहे.\n\nआपला प्रवास सुखकर होण्यासाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईकरांना मेट्रो-3 कधी सुरू होईल याची प्रतीक्षा आहे. पण सुरूवातीला आरेच्या जंगलात कारशेड उभी करण्यास विरोध असल्याने आणि आता कांजूरमार्गच्या कारशेडवरही प्रश्नचिन्ह उभं राहिल्यानं मेट्रो-3 मार्ग सुरू होण्यासाठी आणखी काही काळ थांबावं लागणार आहे.\n\nमुंबई मेट्रो कधी सुरू होणार?\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गची जागा मेट्रोसाठी हस्तांतरित केल्यानंतर महेश गरोडिया यांनी या जागेवर दावा सांगत याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत.\n\nराज्य सरकारने कांजूरमार्गमध्ये कारशेड हलवल्याने 2021 पर्यंत सुरू होणारी मेट्रो-3 तब्बल पाच वर्षं पुढे ढकलली जाईल असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाकडे राज्याचं लक्ष लागून असेल. \n\n6. वाहतूक क्षेत्रातील बदल\n\n1 जानेवारी 2021 पासून सर्वच वाहनांना फास्टॅग अनिवार्य असेल, अशी घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच केली होती. \n\nत्यासोबतच पुढच्या दोन वर्षांत भारतातील रस्ते टोल नाकामुक्त होतील, असंही गडकरी म्हणाले होते. ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमच्या (GPS) मदतीने टोल वसुली केली जाणार आहे. केंद्र सरकारने GPS आधारित टोल वसुली प्रक्रियेलाही अंतिम स्वरूप दिलं आहे. त्यामुळे येत्या काळात प्रवासासाठी बाहेर पडताना तुम्हाला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. \n\nवाहतूक व्यवस्थेत बदल होणार आहेत\n\nपुढच्या वर्षी इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रातही मोठे बदल पाहायला मिळू शकतात. युकेमध्ये तर 2030 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या वाहनांवर बंदी असेल, अशी घोषणा सरकारने केली होती. \n\nत्या अनुषंगाने नियोजन सुरू होऊ शकतं. त्यामुळे पुढील वर्षी इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्रात बऱ्याच घडामोडी दिसतील. याचे परिणाम भारतातही दिसण्याची शक्यता आहे. \n\nमहाराष्ट्रातील..."} {"inputs":"...प्टोकरन्सीवर नियंत्रण आणता येईल का?\n\nआयटी विश्लेषक आणि क्रिप्टोग्राफी अँड नेटवर्किंग या पुस्तकाचे लेखक अतुल कहाते यांनी बीबीसीला याविषयी अधिक माहिती दिली, शिवाय त्यांनी अशा करन्सीचे धोकेही मांडले.\n\n\"यात परतावा निश्चित नसतो. ट्रेडिंग करणार असाल तर किंमत सतत वर-खाली होणार. करन्सीचा दर पुढे किती आणि कसा वाढणार याविषयी शाश्वती नाही. अशावेळी गुंतवणूकदारांचं हित बघणारी एखादी यंत्रणा हवीच,\" असं कहाते म्हणाले. \n\nशिवाय करन्सीतले व्यवहार मुक्त म्हणायचे तर बिटकॉईनचंच एक उदाहरण त्यांनी दिलं. \" एकूण बिटकॉईनप... उर्वरित लेख लिहा:","targets":"कसे असावे भारतीय क्रिप्टोकॉईन?\n\nशेवटी डिजिटल असलं तरी क्रिप्टोकरन्सी हे एक चलन आहे. आतापर्यंत आपल्याकडच्या नोटा आपली केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक सांभाळत आली आहे. आताही क्रिप्टोकरन्सीवर अंकुश आणणं हे त्यांचंच काम आहे.\n\nकेंद्रीय बँकेत त्यावर जोरदार चर्चाही सुरू झाली आहे. वेळोवेळी रिझर्व्ह बँकेनं गुंतवणूकदारांना इशाराही दिला आहे. पण आपलं याबाबतच धोरण मात्र त्यांनी उघड केलेलं नाही. \n\nभारतीय क्रिप्टोकरन्सी विषयी भारतीय धोरण सुस्पष्ट पाहिजे.\n\nअर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांनी त्याविषयी बोलताना सांगितलं की, इतर देशातल्या घडामोडींवर नजर ठेवून आस्ते कदम चालण्याचा बँकेचा प्रयत्न आहे. \n\nचलन म्हणून क्रिप्टोकरन्सी किती परिणामकारक होऊ शकेल?\n\nडॉ. फडणीस यांचं मत स्पष्ट आहे, \"ऑनलाईन व्यवहार पारदर्शक असतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीच्या वापराला आडकाठी असण्याचं कारण नाही. पण ट्रेडिंग होणार असेल तर सावध राहण्याची गरज आहे.\"\n\nशिवाय क्रिप्टोकरन्सी जर खरंच चलन असेल तर त्यासाठी त्याचा दर स्थिर ठेवणं रिझर्व्ह बँकेसाठी महत्त्वाचं आहे. त्यातले चढउतार सामान्य गुंतवणूकदाराचं नुकसान करणारे असू शकतात.\n\n\"आपल्याला पैसे मिळतात ते श्रमाचा मोबदला म्हणून. पण बिटकॉईन मिळवण्यासाठी जी संगणकीय गणितं सोडवावी लागतात, त्यात विशिष्ट प्रकारचं तंत्र आत्मसात करावं लागतं. म्हणजे ते तंत्र आत्मसात न केलेल्यांसाठी बिटकॉईन कमाईचा मोठा मार्ग बंद होतो. त्यामुळे क्रिप्टोकरन्सी काही ठराविक लोकांकडेच जमा होण्याचा धोका आहे,\" असं फडणीस सांगतात.\n\nतज्ज्ञांमध्ये इतकी चर्चा होत असताना आणि क्रिप्टोकरन्सीवर इतकं काही बोललं जात असताना बिटकॉईनचा दर ऑनलाईन एक्सचेंजवर चढाच आहे. \n\n17000 डॉलरचा टप्पाही आता सर झाला आहे. अशावेळी भारत क्रिप्टोकरन्सीपासून कितीवेळ दूर राहणार हा प्रश्नच आहे. \n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...प्यायचा?\n\nपंचहौदमध्ये व्याख्यान झाल्यानंतर या सर्वांसमोर चहा आणि बिस्किटं आणून ठेवण्यात आली. हे पदार्थ असे समोर मांडल्यावर साहजिकच उपस्थितांच्या मनात चलबिचल सुरू झाली. ते खावेत तरी संकट आणि ते समोर मांडू नका हे सांगण्यातली भीड यामध्ये सर्वांची कोंडी झाली. काही लोकांनी चहा पिऊन फस्त केला तर काही लोकांनी चहा पिण्याचा देखावा केला. काही लोकांनी केवळ घोटभर चहा घशात ढकलून आदरातिथ्याचा सन्मान केला.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nपण हे सगळं संकट इतक्यात संपणार नव्हतं. त्या पेल्यांमध्ये केवळ चहा नव्हता तर पुढच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"वीत अशीही चर्चा सुरू झाली. मात्र लोकमान्य टिळकांनी 'ज्या गोष्टीला (म्हणजे चहा पिण्याला) धर्मग्रंथात प्रायश्चित्त नाही त्यासाठी प्रायश्चित्तच का घ्यावे?' अशी भूमिका घेतली. ज्या धर्मशास्त्राचा आधार घेऊन वादी लढत होते त्याचाच आधार टिळकांनी घेतला होता. नंतर हे कमिशन बाजूला ठेवून थेट शं‍कराचार्यांकडेच वादीपक्षाने विनंती केली.\n\nजो प्रकार आपल्या वाडवडिलांनी (चहा पिणे) केलाच नाही त्याला प्रायश्चित्त कसे सापडणार अशी भूमिका वादीपक्षाने शं‍कराचार्यांकडे केली. त्यावर टिळकांच्या प्रतीवादीपक्षाने ज्याला प्रायश्चित्त नाही त्याचा दोषही मानता येणार नाही असं मत मांडलं. न. चिं. केळकरांनी लिहिलेल्या लो. टिळक यांचे चरित्र या ग्रंथात या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.\n\nकमिशनचा निकाल\n\nनिपाणीकर आणि धर्म-सर्वाधिकारी यांच्या कमिशनने अखेर 46 जणांवर टाकलेल्या फिर्यादीचा निकाल जाहीर केला. यामध्ये 9 जणांवरील फिर्याद विविध कारणांनी मागे घेतली होती. मिशनमध्ये जाऊन चहा न घेतलेल्या 8 जणांना यथाशक्ती दान देण्याचं प्रायश्चित्त सुनावण्यात आलं.\n\n8 जणांनी प्रायश्चित्तासाठी अर्जच दिला होता. त्यामध्ये न्या. रानडे, चिंतामण भट यांचा समावेश होता. तर 16 जणांनी कमिशनला दादच दिली नव्हती. ते गैरहजरच राहिले, त्यांनी चहा घेतला की नाही हे सिद्धच झालं नव्हतं, परंतु त्यांनाही प्रायश्चित्त सुनावण्यात आलं.\n\nवासुदेवराव जोशी, सदाशिवराव परांजपे, रामभाऊ साने, लोकमान्य टिळक यांनी चहा घेतला होता. टिळकांनी आपण काशीला गेलो असताना प्रायश्चित्त घेतल्याचा पुरावा दिला तर उरलेल्या तिघांना इतर प्रायश्चित्तं सुनावण्यात आली. पुढे हे प्रकरण शं‍कराचार्यांकडेच गेले.\n\nप्रकरण पुन्हा चिघळले\n\nप्रायश्चित्तानंतर हे प्रकरण संपेल असं वाटलं असलं तरी प्रत्यक्षात ते जास्तच चिघळलं. ज्या लोकांनी या कमिशनला दाद दिली नाही त्यांच्यावर थेट ग्रामण्य म्हणजे बहिष्कार लादण्यात आला. त्यांच्याकडे कोण येईनासे-जाईनासे झाले. ते ज्यांच्याकडे जातील किंवा त्यांच्याकडे जे जातील, अन्न घेतील त्यांनाही त्याची झळ बसू लागली.\n\nन्या. रानडे, भट यांनी प्रायश्चित्त घेतल्याबद्दल त्यांच्यावर टीका झाली. सुधारकांनी अशी भूमिका घ्यायला नको होती असंही म्हटलं जात होतं. हेकट धर्माभिमानींची खोड मोडण्यासाठी आपण प्रायश्चित्त घेतले असं रानडे यांनी स्पष्ट केलं तर चिंतामण भट यांनी आईच्या आग्रहाचं कारण दिलं. यामुळे पुण्यात..."} {"inputs":"...प्रकारचं रजिस्टर तयार करण्यामागचा उद्देश तृतीयपंथीयांवर पाळत ठेवण्याचा मार्ग होता. शिवाय, अंडाशय काढण्याची पद्धत बंद करून तृतीयपंथीय तयारच होणार नाही, यासाठीही प्रयत्न केला जायचा.\"\n\nत्याकाळी तृतीयपंथीयांना स्त्रियांसारखे कपडे घालणे, दागिने घालणे आणि सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम करण्यावर बंदी घालण्यात आली आणि हे नियम न पाळणाऱ्याला दंड किंवा तुरुंगवास व्हायचा. इतकंच नाही तर पोलीस त्यांचे लांब केसही कापत आणि कुणी स्त्रियांसारखे कपडे किंवा दागिने घातल्यास तेही काढून घेत. डॉ. हिंची सांगतात, \"पोलीस नेमक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा अनेक अधिकाऱ्यांना तृतीयपंथीय म्हणजे राजसत्ता आणि वसाहतवादी अधिकाराला धोका वाटायचे.\"\n\nज्या व्यक्तींच्या लैंगिकतेविषयी शंका असायची, त्यांच्यावरही पाळत ठेवली जायची. बायकांसारखे दिसरणारे, स्त्रियांसारखे कपडे घालणारे, नाटकांमध्ये काम करणारे आणि नातेवाईकांसोबत राहणाऱ्यांचा यात समावेश होता. इतकंच नाही तर नाटकांमध्ये स्त्री पात्र वठवणारे पुरूष आणि महिलांसारखा वेश असलेल्या भाविकांवरही पाळत ठेवली जायची. \n\nहिंदू धर्मात जो श्रद्धेचा विषय होता त्या तृतीयपंथीयांविषयी ब्रिटिश आणि इंग्रजी बोलणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू भारतीयांना तिरस्कार वाटायचा. \n\nहिंदू धर्मातल्या काम भावनेला ब्रिटिशांनी हीन लेखल्याचं भारतीय संस्कृतीविषयीचे अभ्यासक वेंडी डॉनिगर म्हणतात. मात्र, तृतीयपंथीयांना नाकारण्यामागे धर्म हे कारण नसल्याचंही ते सांगतात. त्यांच्या मते ब्रिटिशांना त्यांचा सार्वजनिक जीवनातला वावर, त्यांची लैंगिकता यावर आक्षेप होता. त्यांची घृणा वाटायची. \n\nइतका भीषण इतिहास असूनही तृतीयपंथीयांनी त्यांना नामशेष करण्याचे पोलिसांचे सर्व प्रयत्न हाणून पाडत जगण्याची स्वतःची रणनीती तयार केली आणि आज सार्वजनिक स्थळी ते सहज नजरेस पडतात. डॉ. हिंची सांगतात, कायदा मोडण्यात, पोलिसांना गुंगारा देण्यात आणि पुढे जात राहण्यात ते तरबेज झाले. इतकंच नाही तर आपल्या गोतावळ्यात आणि आपल्या समाजात स्वतःच्या सांस्कृतिक प्रथाही त्यांनी जिवंत ठेवल्या. पोलिसांना थांगपत्ता लागू नये, म्हणून ते आपली मालमत्ताही लपवून ठेवू लागले. \n\nडॉ. हिंची सांगतात, त्यांना गुन्हेगार म्हटलं गेलं. अनैसर्गिक म्हटलं गेलं. त्यांना नामशेष करण्याचे कायदेशीर प्रयत्नही झाले. मात्र, तरीही आज दक्षिण आशियातल्या सार्वजनिक जीवनात, संस्कृतीत, चळवळींमध्ये आणि राजकारणात त्यांचं अस्तित्व दिसतं, यातूनच त्यांचं यश स्पष्ट होतं. \n\nभारतात त्यांना आजही सापत्न वागणूक मिळते, त्यांना गरिबीचं जीवन जगावं लागतं. तरी देखील लग्न, बारसं अशा शुभकार्यांमध्ये नाचून ते आपला उदरनिर्वाह करत आहेत. ही जगण्यासाठीच्या संघर्षाची रोमांच उभी करणारी कहाणी आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...प्रकारची लैंगिक हिंसा यामुळे स्त्रीवादी भाष्यकार विभागले गेले. म्हणूनच कदाचित पॉप कल्चरमधलं लैंगिक आणि वंशवादीय राजकारण यावरचा सगळ्यांत मोठा वाद आणि त्यावरचं भाष्य जन्माला आलं.\" \n\n2010 चं 'मॅन डाऊन' हे रिहानाचं गाणं बलात्कार आणि त्यातून तगलेल्या (survivor) महिलेची मानसिकता दाखवतं. या गाण्यातली महिला (रिहाना) आपल्या बलात्काराच्या दुसऱ्या दिवशी बलात्काऱ्याला गोळ्या घालते. गाण्याचे शब्दही असेच आहेत ... \"Mama, I shot a man down.\" \n\nया गाण्यानंतर रेप-रिव्हेंज (बलात्कारितेने बलात्काऱ्यावर उगवलेला सुड... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाने माफी मागितली होती. \n\n2013 मध्येही अबुधाबीत एका मशिदीत विनापरवानगी शुट केल्यामुळे तिला मशिदीतून बाहेर काढण्यात आलं होतं. \n\nचळवळी आणि सामाजिक कार्य \n\n2017 साली अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या शपथविधीच्या दिवशी त्यांना विरोध म्हणून आयोजित केलेल्या 'वूमन्स मार्च' मध्ये रिहानाने सहभाग घेतला होता. तिने वारंवार ट्रंप यांच्या धोरणांचा विरोध केला. \n\nकॉलिन केपर्निक हा अमेरिकन खेळाडून कृष्णवर्णीयांविरोधात होणाऱ्या अत्याचारांविरोधात रग्बी (अमेरिकेत फुटबॉल) मॅचदरम्यान राष्ट्रगीत सुरू असताना एका गुडघ्यावर बसला. या खेळाडूला पाठिंबा द्यायला आपण फेब्रुवारी 2020 च्या सुपरबोल स्पर्धेत सादरीकरण करणार नसल्याचं रिहानाने म्हटलं. \n\nशेतकरी आंदोलनावर ट्वीट केल्यानंतर तासाभरात तिने म्यानमारवरही ट्वीट केलं आहे. \n\nअमेरिकेतल्या इंडियाना राज्याने कंपन्या तसंच व्यक्तींवर LGBT समुदायाच्या विरोधात भेदभाव केल्याचा आरोप झाला तर आपल्या धार्मिक स्वातंत्र्याचा संरक्षण म्हणून वापर करण्याचा कायद्याने अधिकार दिला, याचाही रिहानाने जोरदार विरोध केला होता. \n\nरिहाना आपल्या दोन स्वयंसेवी संस्थामार्फत शिक्षण, हवामानबदल, आरोग्य या क्षेत्रात काम करते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...प्रकारची वातावरण निर्मिती, चर्चा आणि लोकप्रियता निर्माण होते तशी OTT वर रिलीज केल्यावर होईल का, या फिल्मच्या कमाईची गणितं कशी मांडणार, असा सवाल उपस्थित केला जातोय. \n\nहे 'ब्रेव्ह न्यू बॉलिवुड' असल्याचं सिने समीक्षक शुभ्र गुप्तांनी ट्विटरवर म्हटलं होतं. तर येत्या काळात खरंच 'डिजिटल एन्टरटेन्मेंट' मल्टिप्लेक्सचं जगत बदलू शकेल का, असा सवाल समीक्षक नम्रता जोशींनी ट्वीटद्वारे उपस्थित केला होता. \n\nमनोरंजन हा पूर्वी एक 'सामाजिक अनुभव' होता. आता हळूहळू याचं रूपांतर 'खासगी अनुभवात' होतंय. इथे सारं काही तु... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर होता होता आणि सगळ्यांचा ताप तपासला जात होता. \n\nमनोरंजनाच्या जुन्या पद्धती\n\nकोरोना व्हायरससारखी परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्यावर मात करणारे नवीन पर्यायही उदयाला येतात. आणि अनेकदा जुने पर्यायही कामी येतात. \n\nउदाहरणार्थ अमेरिकेत लॉकडाऊनमुळे सिनेमा हॉल्स बंद झाल्यानंतर पुन्हा एकदा ड्राईव्ह इन सिनेमांना मागणी आली. \n\nखुल्यावर बसून सिनेमा पाहण्याची अशी पद्धत भारतामध्ये अनेक दशकं होती. \n\nअमेरिकेत लोक सोशल डिस्टंन्सिंग पाळत आपापल्या कारमधून येऊन थांबतात आणि मग खुल्या मैदानात ही फिल्म दाखवली जाते. गेल्या काही दिवसांत याला चांगला प्रतिसाद मिळतोय.\n\nसंगीत विश्व\n\nम्युझिक कॉन्सर्ट्स, मैफिली करणाऱ्यांवरही कोरोना व्हायरसचा परिणाम झाला. अनेक कॉन्सर्ट्स रद्द झाले आणि आता पुन्हा ते होतील का, याची खात्री नाही.\n\nमग संगीतप्रेमींसाठी हे जग कसं बदलेल?\n\nचिंतन उपाध्याय हे संगीत विश्वातलं प्रसिद्ध नाव. ते परिक्रमा बँडच्या संस्थापकांपैकी एक आहेत. \n\nकोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती कलाकार आणि संगीत प्रेमींमध्ये हे नवीन आणि अधिक घट्ट नातं निर्माण होईल अशी आशा त्यांना वाटतेय. \n\nते म्हणतात, \"व्हर्च्युअल रिएलिटीचा वापर करून प्रेक्षकांना घरबसल्या खऱ्याखुऱ्या कॉन्सर्टचा अनुभव देता येईल का यासाठी तांत्रिक पातळीवर प्रयोग होताहेत. पण भारतात असं व्हायला वेळ लागू शकतो.\"\n\n\"दुसरी गोष्ट म्हणजे की सगळ्या कलाकारांना आपल्या कलेवर काम करायला अधिकचा वेळ मिळतोय. कलाकार आणि रसिक यांच्यामध्ये एक थेट नातं निर्माण होतंय. हे रसिक डिजीटल कॉन्सर्टचा आनंदी घेऊ शकतात. यामध्ये ना कलाकाराला एका शहरातून दुसऱ्या शहरात जावं लागतं ना रसिकांना.\"\n\nकलाकारांच्या उत्पन्नाबाबत बोलायचं झालं तर साऊंडक्लाऊड सारख्या प्लॅटफॉर्म्सनी एक सुविधा द्यायला सुरुवात केलीय. यामध्ये कलाकारांना आपल्या प्रोफाईल पेजवर एक बटण लावता येईल. यावर क्लिक करून फॅन्स कलाकारांना थेट मानधन देऊ शकतात. \n\nतर जीओ सावन त्यांच्या फेसबुक पेजवरून कलाकारांचं लाईव्ह स्ट्रीमिंग करत आहे. याच्या ऑडिओ रेकॉर्डिंगपासून होणारं उत्पन्न कलाकारांना देण्यात येणार आहे. \n\nथीम पार्क आणि मास्कमध्ये सेल्फी\n\nमनोरंजनासाठी सिनेमा आणि संगीताशिवाय प्राधान्य असतं ते थीम पार्क्सना. हा पर्याय विशेषतः मुलांना आवडतो. \n\nकोरोना व्हायरसमुळे शांघायमधलं डिस्नेलँड तीन महिने बंद होतं. त्यानंतर मे महिन्यात हे डिस्नेलँड..."} {"inputs":"...प्रतिष्ठानचे प्रवक्ते नितीन चौगुले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"गुरुजींच्या बाबतीत आलेल्या तक्रारीत पोलिसांनी चौकशी केली. फिर्यादीने केलेले कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत. भिडे गुरुजींना अटक व्हावी यासाठी महाराष्ट्र बंद पुकारलेल्या प्रकाश आंबेकरांनी मात्र शासनाच्या चौकशी आयोगासमोर भिडे गुरुजींच्या विरोधात काहीच आरोप केलेले नाहीत. सगळी चौकशी झालेली आहे. कुठलाही पुरावा भिडे गुरुजींच्या विरोधात आलेला नाही. त्यामुळे गुरुजींना अटक करण्याचा प्रश्नच येत नाही,\" असं मत त्यांनी मांडलं. \n\nमि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाली आहेत. यापैकी 5 साक्षीदारांच्या साक्षी पूर्ण झाल्या आहेत. \n\nचौकशी आयोगासमोर अनिता सावळे यांची बाजू वकील राहुल मखरे आणि अन्य दोन जण मांडत आहेत. \n\nआयोगासमोर आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीत कुठेही नक्षलवादाचा सबंध आलेला नाही. अशी माहिती मखरे यांनी दिली.\n\n\"संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांनी आपण भीमा कोरेगाव दंगलीमध्ये नसल्याची थेअरी मांडली. पण कधीही सेनापती मैदानात अगोदर उतरत नाही. आमचं म्हणणं आहे त्यांचा दंगलिशी संबंध होता. राज्य सरकारचं हे अपयशदेखील आम्ही समोर आणू,\" असं राहुल मखरे म्हणाले.\n\nत्यांनी सर्व व्हीडिओ पुरावे सादर केल्याचंही म्हटलंय.\n\nसत्यशोधन समितीचं काय म्हणणं?\n\nभीमा कोरेगाव दंगल झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अशासकीय सत्यशोधन समिती नेमली होती.\n\nया समितीत पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे देखील सदस्य होते. \"मी साडेतीन महिन्यात अहवाल शासनाला सादर केला होता. तसंच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचं सांगितलं होतं. एकबोटे आता जामिनावर बाहेर आहेत मात्र भिडे यांना अटक झालेली नाही. भिडे गुरुजींना अटक करावी ही मागणी अगोदरही केली आणि आजही आहे,\" असं धेंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\nभीमा कोरेगाव दंगलीचा तपास नक्षलवादाकडे वळवणं चुकीचं असून यासंदर्भात गृह मंत्रालयाला कळवल्याचही धेंडे सांगतात. \n\nजामीन कधी मिळणार?\n\nया प्रकरणात झालेल्या अटकेत असलेले आरोपी सुरेंद्र गडलिंग स्वतः आपली केस लढत आहेत.\n\nआपले पती येरवडा कारागृहातील अनेक कैद्यांना मोफत कायदेशीर सल्ले देत असल्याचं त्यांच्या पत्नी मीनल यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\n\"स्वतः केस लढत असल्याने अनेक पुस्तकांची मागणी त्यांनी कोर्टात केली होती. त्यानुसार कोर्टाने जास्तीतजास्त आठ पुस्तकं एकाचवेळी घेऊन जाता येईल अशी परवानगी दिली होती. मात्र तुरुंग अधिकारी दोनच पुस्तक घेऊन जाण्याची परवानगी देत आहेत. गेल्या वर्षभरापासून आर्थिक ,मानसिक, भावनिक आणि सामाजिक पातळ्यांवर प्रचंड त्रास सहन करावा लागला.\n\n\"भेटण्यासाठी सुनावणीसाठी नागपूर-पुणे प्रवास करून परत त्याच दिवशी परतावं लागतं, अजूनही विश्वास बसत नाही की आपल्या बरोबर हे सगळं घडतंय, आर्थिक बाजू सांभाळण्यासाठी छोटा व्यवसाय सुरू केला आहे\", मीनल बीबीसी मराठीशी बोलत होत्या. \n\nत्यांना विनाकारण यात गुंतवण्यात आलंय तसंच खरे आरोपी सोडून इतरांनाच अटक..."} {"inputs":"...प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली होती.\n\n\"पुरावे असतानाही मुसक्या आवळायच्या सोडून कसली वाट पहाताय,\" असा सवालही चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.\n\nपूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येभोवती संशयाचे वर्तुळ निर्माण झाले असून याप्रकरणी सखोल चौकशी पोलिसांनी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही केली होती. \n\n\"यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय असं द... उर्वरित लेख लिहा:","targets":"(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...प्रधान नरेंद्र मोदी भारतातले लोकप्रिय नेते असले तरी राज्यांच्या निवडणुकांमध्ये पक्षाला म्हणावी तशी कामगिरी करता आलेली नाही. तसंच एक तृतिआंश मुस्लिम मतदार असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये एका हिंदू राष्ट्रवादी पक्षाचा विजय प्रतिकात्मक ठरणार आहे. शिवाय, भाजपच्या विजयामुळे बहुतांश विखुरलेल्या विरोधी पक्षांना 2024च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदींसमोर तगडं आव्हान उभं करणं जवळपास अशक्य होणार आहे. \n\nराजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर पश्चिम बंगाल निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांची प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. ते म्हण... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्छ आणि सहानुभूती असणाऱ्या नेत्या, अशीच आहे. मात्र, सलग 10 वर्षं सत्तेत असल्याने त्यांच्या भोवती असणारं लोकप्रियतेचं वलय कदाचित कमी झालं असेल. \n\nमात्र, त्यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी किंवा राग असल्याचं दिसत नाही. याचं विश्लेषण करताना एका राजकीय विश्लेषकाने याला 'पॅराडॉक्स ऑफ अॅन्टी-इनकम्बंसी' म्हणजेच 'सत्ताविरोधी लाटेचा विरोधाभास' म्हटलं आहे. \n\n\"तृणमूलचे स्थानिक नेते आणि पक्षाविरोधात मतदारांमध्ये राग असल्याचं\" प्रशांत किशोरही मान्य करतात. मात्र, \"ममता बॅनर्जी आजही लोकांना आपल्यातल्या वाटतात, दीदी ही त्यांची प्रतिमा आजही बंगाली लोकांच्या मनात कायम असल्याचंही,\" ते सांगतात. \n\nतृणमूल काँग्रेसचा प्रचार\n\nते म्हणतात, \"त्यांची प्रतिमा सत्ताविरोधी लाट थोपवून लावेल. त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात राग नाही आणि भाजपने प्रयत्न करूनही त्यांच्या पक्षाची पडझड झालेली नाही.\"\n\nशिवाय, पक्षाची खराब झालेली प्रतिमा सुधारण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी गेल्या 18 महिन्यात बरेच प्रयत्नही केलेत. \n\nममता बॅनर्जी यांनी जनतेच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केला होता. प. बंगालमधल्या 70 लाखांहून जास्त लोकांनी या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवली आहे. सरकारने सुरू केलेल्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळावा, यासाठी ममता बॅनर्जींनी 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम सुरू केला. याचाही 3 कोटींहून अधिक लोकांना फायदा झाल्याचा सरकारचा दावा आहे. ग्रामीण भागात रस्त्यांची कामंही मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. \n\nविद्यार्थ्यांसाठी सायकल आणि शिष्यवृत्ती, मुलींनी शिक्षण सुरू ठेवावं, यासाठी त्यांच्या खात्यात थेट पैसे ट्रान्सफर करणं आणि आरोग्य विमा अशा अनेक कल्याणकारी योजना तृणमूल सरकारने सुरू केल्या. याद्वारे ममता बॅनर्जी यांची सामान्यांसाठीच्या नेत्या ही प्रतिमा कायम ठेवण्याचा प्रयत्न दिसतो. महिला मतदारांमध्येही ममता बॅनर्जी यांची लोकप्रियता कायम आहे. तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांपैकी तब्बल 17 टक्के उमेदवार महिला आहेत. \n\nममता बॅनर्जी यांना आव्हान उभं करण्यासाठी आणि प. बंगालमध्ये पक्षवाढीसाठी भाजपने मोठ्या प्रमाणावर नेत्यांची आयात केली. भाजपने मैदानात उतरवलेल्या 282 उमेदवारांपैकी 45 उमेदवार इतर पक्षातून आलेले आहेत. यातले 35 तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधूनच भाजपमध्ये गेले आहेत. यापैकी बहुतांश नेते तिकीट न..."} {"inputs":"...प्रमुख मार्ग आहेत. पहिला आहे डायरेक्ट ट्रान्समिशन. म्हणजे कोरोनाग्रस्त व्यक्ती शिंकली किंवा खोकली आणि त्यावेळी तुम्ही तिच्या जवळ उभे असाल तर तिच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या शिंतोड्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणू तुमच्या शरीरात संक्रमित होतो. दुसरा इनडायरेक्ट ट्रान्समिशन. म्हणजे कोरोनाग्रस्ताच्या शरीरातून शिंतोड्यांच्या माध्यमातून बाहेर पडलेला विषाणू ज्या पृष्ठभागावर पडतो त्या पृष्ठभागाला इतर कुणी स्पर्श केल्यास पृष्ठभागावरचे विषाणू त्या व्यक्तीच्या हाताला चिकटून त्याद्वारे त्या व्यक्तीला कोरोना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाढतात. तसंच डेंगी, मलेरिया, लेप्टोस्पारेसिस, स्वाईन फ्लू यासारखे साथीचे आजाराही डोकं वर काढतात. मुंबईसारख्या किनारपट्टीच्या भागांमध्ये लेप्टोची साथ दिसते. तर डेंगीसारखा आजार शहरात वाढत असल्याचं दिसतं. \n\nयाविषयी सांगताना डॉ. अनंत भान म्हणतात, \"पावसाळ्यात डेंगी, मलेरिया, दूषित पाण्यामुळे होणारे आजार उद्भवतात. मात्र, सध्या कोव्हिड-19 वर सगळ्यांचं लक्ष केंद्रीत आहे. त्यामुळे कोव्हिड-19 व्यतिरिक्तच्या आजारांकडे दुर्लक्ष होऊ शकतं आणि तसं झालं तर त्यांचीही साथ पसरण्याची मोठी भीती आहे.\"\n\n\"आज आरोग्य आणि शासकीय कर्मचारी कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपासून कोव्हिड-19 आजाराला आळा घालण्यासाठीच्या इतर कामात आहेत. हे तेच कर्मचारी आहेत जे पूर्वी मलेरिया प्रतिबंधात्मक उपायांवर काम करायचे, जंतूनाशकांची फवारणी करायचे. शहरात पाणी साचू नये, यासाठी नालेसफाईची काम करायचे. मात्र, यावर्षी ही पावसाळ्यापूर्वीची आणि पावसाळ्यातली कामं झाली नसतील तर पावसाळ्यात उद्भवणारे आजार वाढतील. त्यामुळे कोव्हिड-19 सोबतच इतर आजारांवर नियंत्रण मिळवण्याचं मोठं आव्हान आपल्यापुढे असेल.\"\n\nलॉकडाऊन शिथील केल्याने वाढणार धोका\n\nसंपूर्ण भारतातच आता लॉकडाऊन बऱ्यापैकी शिथील करण्यात आलं आहे. कंटेनमेंट झोन वगळता सर्वच झोनमध्ये मॉल, शैक्षणिक संस्था, बागा असे काही मोजके अपवाद वगळता सर्व व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. व्यवसाय किंवा उद्योग सुरू करताना सर्व खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले असले तरी जास्त लोक घराबाहेर पडल्यावर एकमेकांशी संपर्क येणारच. तो टाळता येणार नाही. \n\nडॉ. गिलाडा सांगतात, \"लॉकडाऊन जसजसं उघडले कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसणार आहे. लोक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतील, कामाच्या ठिकाणी एकत्र येतील. त्यामुळे शारीरिक संपर्क वाढून हा आजार अधिक वाढणार आहे.\"\n\nडॉ. भान सांगतात, \"मुंबईसारख्या शहरात सोशल डिस्टंसिंगचं मोठं आव्हान आहे. लॉकडाऊन उघडल्यामुळे लोकांचा संपर्क वाढेल. पण त्याचप्रमाणे अनेक वस्त्यांमध्ये घरं दाटीवाटीने आहेत. अनेक वस्त्यांमध्ये दिवसातून एकदा पाणी येतं. त्यामुळे पाणी भरण्यासाठी गर्दी असते. सर्वांसाठी एकच स्वच्छतागृह असतं. त्याचाच वापर करावा लागतो. त्यामुळे असे सगळे अडथळे दूर करणं, अवघड आहे. अशावेळी सरकारने हस्तक्षेप करून उपाययोजना करण्याची गरज आहे. पावसाळ्यात प्रत्येक घरात जाऊन ट्रेसिंग करणंही अवघड असणार आहे.\"\n\nपाण्याने..."} {"inputs":"...प्रमुखपद, आमदारकी आणि प्रवक्तेपदही मिळवलं. 2002 सालापासून त्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. \n\nपत्रकार सुजाता आनंदन सांगतात, \"शिवसेनेची महिला आघाडी मजबूत नव्हती. राजीव गांधी सरकारने महिला आरक्षण विधेयक मांडलं, त्यावेळी शिवसेनेकडे अभ्यासू महिला नेत्याचा चेहरा नव्हता.\"\n\n\"शिवसेनेने ज्या महिलांना विधान परिषदेसाठी, नगरसेवकपदासाठी किंवा इतर पदांसाठी उमेदवारी दिली ती त्या महिलांच्या कर्तृत्वामुळे दिली गेलेली नाही. शिवसेनेच्या एखाद्या नेत्याची पत्नी, मुलगी अशा जवळच्या नातलगांनाच ही पदं मिळायची. इतकंच नाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारलेल्या बंद दरम्यान शिवसेनेकडून जाळपोळ, दगडफेक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे पोलिसांनी नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांच्यात फोनवरून झालेलं संभाषण रेकॉर्ड केलं. त्यात जाळपोळ, दगडफेक, रस्ता अडवणे अशी आक्षेपार्ह विधानं होती. नीलमताईंचं बोलणंही रेकॉर्ड झालं होतं. मात्र त्यांच्याविषयी असलेल्या आदरामुळे सरकारने हे प्रकरण पुढे न नेता खटला मागे घेण्याचा आदेश दिला आणि प्रकरण मिटलं.\"\n\nमंत्रिपद मात्र मिळालं नाही\n\nबाळासाहेब ठाकरेंच्या मर्जीतल्या असूनदेखील 2014 ला जेव्हा भाजप-शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळी गोऱ्हेंना मंत्रिपद मिळालं नाही. \n\n\"मंत्रिपद कोणाला द्यायचं, यावर चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेनेत मोठा वाद झाला आणि गोऱ्हेंच्या नावाला सगळ्यांनी विरोध केला. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांचं नाव पुढं आलं. त्यानंतर त्यांना प्रवक्तेपद देण्यात आलं. प्रवक्त्या म्हणूनही त्यांची कामगिरी उत्तम होती. तरीदेखील त्यांना काही मिळालं नाही. विधान परिषदेचं सदस्यत्व मिळालं. मात्र, आपलं कॅलिबर मंत्रीपदाचं आहे हे त्यांना माहिती होतं,\" असं मोहिते सांगतात. \n\n\"नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात नीलम गोऱ्हेंना मंत्रिपद किंवा किमान राज्यमंत्रिपद मिळेल अशी आशा होती. मात्र, शिवसेनेतली लॉबी इतकी स्ट्राँग होती की तेही शक्य झालं नाही. या सर्वांमुळे नीलम गोऱ्हे दुखावल्या होत्या. बाळासाहेबांच्या मर्जीतल्या नेत्या असूनही आपण त्यांच्यासाठी काहीच करू शकत नाही. त्यामुळे उपचार म्हणून विधान परिषदेचं उपसभापतीपद तरी देऊया, असं उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे. ही त्यांची अपरिहार्यता आहे. नीलम गोऱ्हे उपसभापती झाल्या असल्या तरी त्यांची क्षमता ही मंत्री होण्याची आहे, एवढं नक्की.\"\n\nलेखन आणि UN मधील कार्य \n\nमहिलांवरील अत्याचार आणि आवाज उठवण्याचं मोठं काम नीलम गोऱ्हेंनी केलं आहे. वेगवेगळी वृत्तपत्र, मासिकं आणि दिवाळी अंकातून त्यांनी 700च्या वर लेख लिहिले आहेत. \n\n1984 साली त्यांनी स्त्री आधार केंद्राची स्थापना केली. \n\n'उरल्या कहाण्या' या त्यांच्या कथासंग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचं श्रेष्ठता पारितोषिक मिळालं आहे. तर त्यांच्या पहिल्याच कथेला किर्लोस्कर पारितोषिक मिळालं होतं. नारीपर्व, माणूसपणाच्या वाटेवर, समाज आणि महिला, स्त्रियांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग, नव्या शतकासाठी महिला धोरण व अंमलबजावणी अशी काही पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत...."} {"inputs":"...प्रयोगाला काही अर्थच नाही. \n\nपण पहिल्यांदाच नवऱ्याशिवाय एकटी अशी मैत्रिणीबरोबर मनसोक्त हिंडत होते, तेव्हा दडपण होतंच. 3 वर्षांच्या मुलाला घरी बाबांजवळ सोडून पहिल्यांदा निघाले होते. मुलगा राहील ना माझ्याशिवाय हे टेन्शन होतंच, शिवाय जातोय तर खरं, पण प्रवास व्यवस्थित होईल ना, हॉटेल बरं मिळेल ना वगैरे धाकधुकही होती. पण पहिला प्रवास झकास जुळून आला आणि मग याची सवय झाली. भीड चेपली, आत्मविश्वास मिळाला.\n\nया माझ्या बाहेर जाण्याला नवऱ्याचा पाठिंबा आहे आणि त्यानंही माझ्याशिवाय असं वर्षातून किमान आठ दिवस आवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"एक तर लागत नाही आणि लागला तर तू उचलत नाहीस.\"\n\n\"मी प्रवासात आहे आई.\"\n\n\"पुन्हा? आता काय? कुठे?\"\n\n\"काही नाही... जरा चेंज. रोड ट्रिप.\"\n\n\"चिंटू आणि त्याचे बाबा आहेत ना बरोबर?\"\n\n\"नाही. ते घरीच आहेत.\"\n\n\"अगं, काय बाई आहेस तू? आत्ताच तर फिरून आलीस. असं कसं सारखं भटकायला जमतं तुला? आई आहेस का कोण? ते पोरगं बिचारं एकटं घरी आहे. काय खातंय, पितंय कुणाला माहिती? अगं या वयात लागते आई जवळ. सारखं काय बाहेर भटकायचं… घरदार सोडून? तुझी सासू सोडते कशी?\"\n\n\"आई, कुणी सोडायला मी बांधून का घ्यायचंय स्वतःला? की दुसऱ्यांनी बांधलं पाहिजे मला?\"\n\nआई आणि माझ्यात या अर्थाचा संवाद अजूनही प्रत्येक ट्रिपच्या वेळेला थोड्या-अधिक फरकाने असाच घडतो. मी एकटी का फिरते, याची मी दिलेली कारणं तिला पटत नाहीत असं नाही, पण कदाचित लोक काय म्हणतील याची चिंता तिला या कारणांपेक्षा मोठी वाटत असावी.\n\nएकटीने प्रवास करताना माझ्यातली मी मला सापडते. मला माझ्या सुरक्षेची काळजी करायची असते. निर्णय आणि जबाबदारी दोन्ही फक्त माझे असतात. नवऱ्याबरोबर किंवा कुटुंबाबरोबर फिरताना आणि एकटी किंवा मैत्रिणींबरोबर फिरताना मी एकसारखी वागते का? माहिती नाही… मी तेव्हा एक वेगळीच स्त्री असते हे नक्की.\n\nतो स्पिती व्हॅलीच्या ट्रिपच्या वेळचा आमचा ड्रायव्हर खरंच हँडसम होता. त्याच्याबरोबर बिनधास्त गप्पा मारताना मजा आली. कॉलेजचे दिवस आठवले एकदम. छान मुलं दिसली की कसं उगाच लाजायचो आम्ही. अशा मोकळेपणाने मी नवऱ्याबरोबर असताना वागू शकले असते का? कदाचित हो. कारण आमच्यातलं नातं पारदर्शी आहे. पण तशी वेळ आली नसती हे निश्चित. कारण समोरचा माणूस लग्न झालेल्या बाईशी आणि एकट्या बाईशी एकसारखं थोडीच वागतो!\n\nदरवेळी या प्रवासात फार सुंदर अनुभव येतात असं नाही. धनुषकोडी नावाचं नितांत सुंदर गाव आहे दक्षिण भारतात... अगदी टोकाला. खूप सुंदर समुद्रकिनारा आहे. एकेकाळचं आबाद आणि आता उद्ध्वस्त झालेलं गाव आहे ते. किनारा तर अगदी नितळ पण निर्मनुष्य. मी इतर चार जणांच्या ग्रूपबरोबर इथे गेले होते. नवऱ्यानंच सुचवलेली ही ट्रिप.\n\nआदल्या वर्षी या किनाऱ्यावर नवरा आणि त्याचा मित्र निवांत झोपल्याचे फोटो पाहिले होते मी. मी ते करायला धजावले नाही. स्त्री म्हणून फिरताना काही बंधनं येतात आणि नवऱ्यावर जळते मी त्या त्या वेळी. म्हणूनच माझ्या जबाबदारीशिवाय त्याने त्याचे ते स्वच्छंदी क्षण 10 दिवसांसाठी जगावेत हे मला प्रकर्षानं वाटतं.\n\nआम्ही..."} {"inputs":"...प्रवेश करणं अपेक्षित आहे,\" असं थोरात यांनी सांगितलं. \n\nदिल्ली पुलिस मुख्यालयाच्या बाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन\n\nपोलिसांच्या दृष्टीनं नेमकी काय पद्धत आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्र पोलीस दलात महासंचालक पदावर काम केलेल्या निवृत्त IPS अधिकारी मीरन बोरवणवकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, की विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करताना पोलिसांनी विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेण्याची किंवा त्यांना माहिती देण्याची पद्धत आहे. \n\n\"कोणत्याही विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्यास... उर्वरित लेख लिहा:","targets":"िद्यापीठात पोलीस आल्यामुळे विद्यार्थी संतप्त झाले होते. या विद्यापीठाच्या आवारात पोलीस येण्याची ही पहिलीच वेळ होती. फी-वाढीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना रोखण्यासाठी कुलगुरूंनीच पोलिसांना पाचारण केलं होतं. \n\nचंदिगढमधील वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अर्जुन शेवराँ यांनी हे प्रकरण जवळून पाहिलं होतं. ते सांगतात, \"जेव्हा-जेव्हा पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारात प्रवेश केला आहे, तेव्हा काही ना काही अनुचित प्रकार घडलेलाच आपण पाहिला आहे. त्याचे तीव्र पडसाद उमटतात. म्हणूनच केंद्रीय विद्यापीठांमध्ये स्वत:ची सुरक्षा व्यवस्था असते. त्यामुळे कुलगुरू किंवा विद्यापीठ प्रशासनाची परवानगी घेऊनच पोलिसांनी प्रवेश करणं अपेक्षित आहे. शैक्षणिक स्वातंत्र्य कायम राखण्यासाठी पोलिसांना विद्यापीठासारख्या शैक्षणिक संस्थांपासून दूर ठेवणं गरजेचं असतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...प्रोटिनचा मोल्येक्युल म्हणजे रेणू समजून घेता आला आहे. यासारखं निर्सगात काहीही नाही, असं ते म्हणाले. \n\nवेल्वेट अॅंट ही एक प्रकारची माशी आहे.\n\nकाही विषांमध्ये रक्त गोठवण्याची ताकद असते. त्यामुळं ज्यावर हल्ला झाला आहे, त्याचं रक्त गोठतं आणि या झटक्यानं तत्काळ मृत्यू येतो. \n\nकाही विषांचे प्रकार अगदी विरुद्ध पद्धतीनं काम करतात. \n\nव्हॅंपायर बॅटस या वटवाघळांचं विष या प्रकारचं असतं. त्यामुळे रक्त गोठणं बंद होतं आणि जखमेतून ते अखंडपणे रक्त शोषू शकतात. \n\nहे जरी भयानक वाटत असलं तरी यांचा औषधांमध्ये मोठा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वळपास सर्वच प्राण्यांमध्ये ही क्षमता विकसित होण्यासाठीचे जीन्स असू शकतात. \n\nरोनाल्ड म्हणतात, \"आपण माणसालाही विषारी बनवू शकतो. त्यासाठी सिलेक्टिव्ह ब्रीडिंग आणि जवळपास 20 लाख वर्ष लागू शकतील. ही सुरुवात करण्यासाठी माणसाची लाळ चांगली जागा ठरेल.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...फ डू प्लेसिस तसंच आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर्सपैकी एक ड्वेन ब्राव्हो म्हणतो. \n\nधोनीने आणि चेन्नईने असंख्य नव्या खेळाडूंना संधी दिली, चुका झाल्या तरी साथ सोडली नाही. चुकांमधून काय शिकायचं ते शिकवलं. चूक होऊ नये यासाठी बळ दिलं. तंत्रकौशल्यं घोटीव होण्यासाठी फौज उभी केली. \n\nएक तपाच्या कालावधीत चेन्नईकडून खेळणारा रवीचंद्रन अश्विन टीम इंडियाचा मुख्य फिरकीपटू झाला. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं खेळणाऱ्या अनेकांना चेन्नईने सामावून घेतलं. \n\nअंबाती रायुडू\n\nमनप्रीत गोणी, इश्वर पांडे, सुदीप त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुषाची डागडुजी करण्याची घटिका समीप आली आहे. यंदाच्या हंगामात प्रत्येक मॅचनंतर प्रतिस्पर्धी संघातले खेळाडू धोनीसमोर शिकवणीसाठी बसलेले दिसत. \n\n\"तुम्ही अवघड कामगिरी हाती घेता, या वाटेवर खाचखळगे लागतात. तरी तुम्ही हार मानता चेहऱ्यावर स्मितहास्य ठेऊन वाटचाल करता. कटू क्षण तुमचं मनोधैर्य हिरावू पाहतात पण तुम्ही अविचल राहता. 2020 वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच आघातांचं राहिलं आहे. पण काहीही झालं तरी आपण खेळत राहू\"- भैरवीची, निरोपाची ही पोस्ट आहे चेन्नई सुपर किंग्सची. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...फाउंडेशन सुद्धा केलं आहे. \n\nसाऱ्या योजना गरिबांसाठी आहेत. अशा वेळी एखादी व्यक्ती दलितविरोधी कशीकाय ठरू शकते. \n\nनरेंद्र मोदींना सतत दलितविरोधी ठरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. \n\nपण आजच्या स्थितीत लोक म्हणतात की नरेंद्र मोदी उच्च जातींविरोधात आहेत. हे सरकार उच्च जातींच्या विरोधात आहे. आता तर हा प्रचार होत आहे. \n\nया सरकारच्या काळात देशभरात दलित आणि अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्याविषयी तुम्हाला काय वाटतं?\n\nआम्हाला हे मान्य नाही. अत्याचाराच्या घटना पूर्वीही होत्या. अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. सिंह असो की अटल बिहारी वाजपेयी.\n\nवाजपेयींच्या काळात बढतीत आरक्षणासंबंधी घटनेत तीन-तीन सुधारणा झाल्या. असंही झालेलं नाही की एखादं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही तिकडे गेलो.\n\nमी तीन वर्षांपूर्वीच म्हटलं आहे की मोदी सरकारमध्ये पंतप्रधान पदासाठी वेकंसी नाही. हेसुद्धा म्हटलेलं आहे की विरोधकांनी2024ची तयारी करावी.\n\nआजही माझं तेच म्हणणं आहे. ज्या पक्षाकडे विरोधी पक्षनेतेपद नाही, जिथे कुणी कुणाला नेता मानायला तयार नाही. ते काय सामना करतील.\n\nतुम्ही ज्या सरकारच्या पुनरागमनाविषयी बोलत आहात त्यातले काही मंत्री राज्यघटना बदलण्याची भाषा करतात. तुम्ही घटनेवर विश्वास असलेले नेते आहात तेव्हा हा प्रश्नही उपस्थित होतो की तुम्ही त्यांची साथ कुठवर द्याल? एक प्रश्न हादेखील आहे की भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 50 वर्षांपर्यंत राज्य करण्याची भाषा केली गेली. अशावेळी जसं तुमचं राजकारण राहिलं आहे, तुम्हाला अवघडल्यासारखं तर होत असेलच?\n\nराज्यघटना आणि विशेषतः आरक्षणाबाबतीत मला अवघडल्यासारखं होतं. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की जीव गेला तरी बेहत्तर पण आरक्षणात बदल होऊ देणार नाही.\n\nसात जन्मात हे बदलणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली ही राज्यघटना दिवसेंदिवस मजबूत होत आहे. राहता राहिला प्रश्न 50 वर्ष राज्य करण्याचा, ते तर जनताच ठरवले. आमच्या हातात काही नाही.\n\nपासवानजी तुम्ही 1969 मध्ये आमदार झालात. तेव्हा तुम्ही इंदिरा गांधींनाही पंतप्रधान म्हणून राजकारणात बघितलं आहे. तेव्हापासून आतापर्यंत अनेक पंतप्रधानांसोबत कामही केलं आहे. अशात नरेंद्र मोदींबाबत एखादी खास गोष्ट कोणती सांगाल?\n\nमी सहा-सहा पंतप्रधानांसोबत काम केलं आहे. ज्यांसोबत काम करतो, त्यांच्याबद्दल तक्रार करत नाही. आणि तसंही या पंतप्रधानांविषयी माझ्या अनुभवांवर मी नंतर एक पुस्तक लिहिणार आहे.\n\nनरेंद्र मोदींबद्दल मी इतकंच सांगेन की त्यांना कामाव्यतिरिक्त काही दिसतच नाही. ते दरवेळी फक्त कामाविषयीच बोलत असतात. हे विलक्षण आहे.\n\nतुमच्याशी बातचीत करताना बिहारचा विषय आला नाही तरच नवल. बिहारमध्ये जागावाटप कसं असेल?\n\nमीडिया जे अंदाज लावतो आहे, त्यात काहीच तथ्य नाही. सगळे फक्त अंदाज बांधत आहेत. आमचं बोलणं झालेलंच नाही. भाजप अध्यक्ष अमित शहा नितीश कुमारांना भेटले असतील. आम्हालाही भेटले होते. मात्र या भेटींमध्ये जागावाटपाविषयी चर्चा झाली नाही.\n\nजेव्हा..."} {"inputs":"...फेडरेशन'ने 'ब्रॉडकास्टिंग कंटेंट कंप्लेंट्स काऊन्सिल'ची स्थापना केली. याची 'प्रेस काऊन्सिल' प्रमाणे रचना केली गेली आणि निवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना सदस्य म्हणून घेतलं गेलं. \n\nपण ही व्यवस्था असतांनाही वृत्तवाहिन्यांच्या चर्चांवरून, त्यांच्यावरील आक्षेपांवरून वाद सुरु आहेत. बहुतांशानं या वादाचा रोख वृत्तवाहिन्यांवरील टीकेकडे आहे. \n\n\"काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाचा संबंध वृत्तवाहिनीवरील त्या चर्चेतील त्यांच्या सहभागाशी इतक्या थेटपण... उर्वरित लेख लिहा:","targets":"्य होऊ शकतं. पण अशा संयम आणि विवेकाची फार अपेक्षा ठेवता येणार नाही असंच चित्र आज बऱ्याच वाहिन्यांवर दिसतं. तार्किक खंडन-मंडणातून वाद करण्याची एक दीर्घ परंपरा लाभलेल्या आपल्या देशात स्टुडिओतील वाद इतके कंठाळी आणि विखारी व्हावं हे दुर्दैवी आहे. \n\n\"हा घसरलेल्या राजकारणाचा जसा परिणाम आहे तसा माध्यमांच्या फॉरमॅटचा आणि स्पर्धात्मकतेचाही आहे. सध्याच्या परिस्थितीत भाबडे वाटले तरी तरी स्वनियमन हाच त्यावर उपाय आहे. नपेक्षा असे चर्चेचे कार्यमक्रम प्रेक्षकांसाठी करमणुकीचे आणि हास्यास्पद बनतील. आणि त्यात सहभागी होणाऱ्यांसाठी ते गंभीर ठरतील,\" असं स्पष्ट निरिक्षण ढोले नोंदवतात. \n\nपण जे अनेक वर्षं या प्रकारच्या चर्चांमध्ये सहभागी होत आहेत, ज्यांनी या चर्चांचं स्वरुप बदलतांना पाहिलं आहे, त्यांना आता काय वाटतं? \n\nमराठी 24 तास वृत्तवाहिन्यांवरही चर्चेचे अनेक कार्यक्रम, त्याचे सादरकर्ते आता प्रस्थापित झाले आहेत. राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरच्या चर्चात्मक कार्यक्रमांइतके नाही, पण त्यांनाही टीकेला आणि समीक्षेला सामोरे जावं लागतं.\n\nविश्वंभर चौधरी सामाजिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते आहेत. त्यांच्या स्पष्ट भूमिकांबद्दलही ते माहीत आहेत. ते अनेक वर्षं विविध वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होत असतात. पण त्यांनाही आता वाटतं की चर्चा आता केवळ आक्रमक न राहता हिंसक होताहेत. \n\n\"मी अजूनही चर्चांमध्ये जातो, पण माझा सहभाग आता मी खूप कमी केला आहे. जेव्हा राजकीय पक्षांचे प्रवक्ते चर्चेत एकमेकांवर तुटून पडतात तेव्हा चर्चा बदलून जाते. तेव्हा जे राजकीय पक्षांचे लोक नाहीत, त्यांच्या वाट्याला स्पेस कमी येते. रुप बदलत गेलं आहे. \n\n\"मी 2010 पासून या चर्चांमध्ये जातो आहे. लवासा प्रकरण, मग अण्णा हजारेंचं आंदोलन, तिथपासून. तोपर्यंत चर्चांमधली स्थिती बरी होती. पण नंतर चर्चा बदलत गेली. आता चर्चांचा हिंसकपणा वाढत गेला आहे. आक्रमक होता होता आता ते हिंसक झालं आहे. \n\nमला तर असे अनुभव आले आहेत की कारण नसतांना वैयक्तिक कोट्या केल्या जातात. एक प्रवक्त्या असं म्हणाल्या की चौधरी हे स्वत: नैराश्यग्रस्त आहेत. सहिष्णुता आता संपलेली आहे. निर्वैर प्रतिकाराची भूमिकाही संपलेली आहे. लोक आता वैर धरायला लागलेले आहेत,\" विश्वंभर चौधरी स्वत: अनुभव सांगतात. \n\nअर्थात या चर्चांशी रोजचा संबंध राजकीय प्रवक्त्यांचा येतो. हे प्रवक्ते रोज अनेक वाहिन्यांवर अनेक चर्चांमध्ये सहभागी होतात. पण..."} {"inputs":"...फ्रिकेतील सुपर पिट, ऑस्ट्रेलियातील न्यूमाँट, इंडोनेशियातील ग्रासबर्ग आणि अमेरिकेतील नेवाडा खाण यांचा समावेश होतो.\n\nसध्या सोन्याचं सर्वाधिक उत्खनन चीनमध्ये केलं जातं. पाठोपाठ कॅनडा, रशिया आणि पेरू हे देश सोन्याचं उत्खनन करतात. \n\nकंपन्यांबाबत विचार करायचा झाल्यास नेवाडामधील बॅरीक गोल्ड्स ही कंपनी सोन्याचं सर्वाधिक उत्खनन करते. एका वर्षात जवळपास 35 लाख औंस इतक्या सोन्याचं उत्पादन कंपनीकडून केलं जातं. \n\nसोन्याच्या नव्या खाणींचा शोध लागत असला तरी मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा असलेल्या खाणी दुर्मिळ आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"जणं कठीण आहे. पण सोनं मिळवण्याचा तो एकच मार्ग नाही. \n\nचंद्रावरही सोनं असल्याचं सांगितलं जातं. \n\nपण इथलं सोनं मिळवणं तुलनेत प्रचंड अवघड आहे. तरी याठिकाणी खाणकाम करून सोनं काढून आणल्यास सध्याच्या सोन्याच्या दरापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्याची किंमत असेल.\n\nअंतराळ तज्ज्ञ सिनिएड ओसुलिवन यांच्या मते, \"चंद्रावर सोनं उपलब्ध आहे, हे आपल्याला माहीत असूनही ते सोनं काढणं आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या योग्य नाही. तुम्हाला सोन्याच्या विक्रीतून जितके पैसे मिळतील, त्याच्या कितीतरी जास्त पटींनी त्याचा उत्पादनखर्च असेल.\" \n\nत्याचप्रमाणे अंटार्क्टीक खंडात काही ठिकाणी सोनं उपलब्ध आहे. तिथल्या बिकट हवामानामुळे ते काढणंही आपल्याला आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. \n\nसमुद्राच्या तळाशी काही ठिकाणी सोनं असू शकतो. पण ते काढणं परवडणारं नाही.\n\nसोन्याची एक चांगली बाजू म्हणजे, याचा पुनर्वापर होऊ शकतो. नैसर्गिक वायू, तेल यांच्याप्रमाणे हे पूर्णपणे संपून जाणार नाही. त्याचा पुन्हा पुन्हा वापर करणं आपल्याला शक्य आहे. त्यामुळे जगात सोन्याची टंचाईच जाणवेल, अशी शक्यता सध्या तरी नाही. \n\nइलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्येही सोनं मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. त्यांचाही पुनर्वापर शक्य आहे. \n\nइलेक्ट्रॉनिक उपकरणांमधून सोनं काढून त्याचा पुनर्वापर करण्याचं प्रमाणही पूर्वीपेक्षा वाढलं आहे, हे विशेष. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...फ्लो ऑक्सिजनची आवश्यकता असते. त्यामुळे ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ऑक्सिजनची जास्त गरज भासत आहे. \n\nडॉ. शिंदे सांगतात, \"हे सगळं कधी संपेल, याबद्दल कुणालाच काही माहीत नाही. सरकारनेही या परिस्थितीची कल्पना केली नसेल, असंच मला वाटतं.\"\n\nइच्छित ठिकाणी ऑक्सिजन पोहोचवणं किती अवघड?\n\nतज्ज्ञांच्या मते, भारतात ऑक्सिजनच्या निर्मितीची समस्या नसून ती योग्य ठिकाणी वेळेत पोहोचवण्याबाबत समस्या आहे. \n\nआयनॉक्स एअर प्रोडक्ट्सचे डायरेक्टर सिद्धार्थ जैन यांनी बीबीसी प्रतिनिधी विनीत खरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"लयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या मुद्द्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटलं, \"दिल्ली सरकारच्या मागणीप्रमाणे त्यांना कोटा देण्यात आलेला आहे. ते त्याचा वापर कसा करतात, हे त्यांच्यावर अवलंबून आहे. \n\nANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे सरदार पटेल कोव्हिड केअर सेंटर रुग्णालयाच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी हे वक्तव्य केलं. कोव्हिड-19 साठी हे विशेष रुग्णालय तयार करण्यात आलं आहे. पुढील आठवड्यापासून ते सुरू होणार आहे. \n\nयादरम्यान डॉ. हर्षवर्धन म्हणाले, \"भारतात ऑक्सिजनच्या उत्पादनाच्या हिशोबाने प्रत्येक राज्याला त्यांच्या वाट्याचं ऑक्सिजन देण्यात आलं आहे. दिल्लीलाही त्यांच्या मागणीपेक्षा अधिक ऑक्सिजन देण्यात आलं. यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभारही मानले होते. \n\nआलेला ऑक्सिजन योग्य रित्या वापरण्याबाबत दिल्ली सरकारने नियोजन करणं आता आवश्यक आहे. ऑक्सिजन पुरवठ्यात कोणताही अडथळा येणार नाही, याचा विश्वास केंद्र सरकारने दिल्लीला दिला आहे. \n\nदरम्यान, दिल्लीतील रुग्णालयांनी यासंदर्भात हायकोर्टातही धाव घेतली. तिथंही दिल्ली सरकारने आपली बाजू मांडताना वरील प्रकारचाच युक्तिवाद केल्याचं पाहायला मिळालं. \n\nकोर्टाने काय म्हटलं?\n\nदिल्ली आणि महाराष्ट्रासह उतर राज्यांतील हायकोर्टांनी संबंधित राज्य सरकारांना फटकारलं आहे. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. \n\nकेंद्र, राज्य किंवा स्थानिक प्रशासनातील कोणत्याही अधिकाऱ्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा निर्माण केला तर त्याला फासावर लटकवण्यात येईल, असा इशारा शनिवारी (24 एप्रिल) दिल्ली हायकोर्टाने दिला होता. \n\nदिल्लीच्या महाराजा अग्रसेन हॉस्पिटलने गंभीर अवस्थेतील कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता जाणवत असल्याने हायकोर्टात धाव घेतली होती. या याचिकेवर सुनावणी करतानाच कोर्टाने वरील वक्तव्य केलं. \n\nन्यायमूर्ती विपीन संघी आणि रेखा पल्ली यांच्या खंडपीठाने म्हटलं की ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. सुनावणीदरम्यान कोर्टाने केंद्र सरकारलाही फटकारलं आहे. \n\n\"तुम्ही दिल्लीला रोज 480 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला जाईल, असा विश्वास 21 एप्रिलला दिला होता. पण हे कधी होईल?\" असं कोर्टाने विचारलं.\n\nऑक्सिजन उत्पादन कसं होतं?\n\nलिक्विड ऑक्सिजन हलक्या निळ्या रंगाचा आणि अतिशय थंड..."} {"inputs":"...ब सिंह वर्मा, विजय कुमार मल्होत्रा आणि डॉक्टर हर्षवर्धन हे आतापर्यंतचे दिल्ली भाजपचे प्रमुख चेहरे ठरले आहेत. \n\n2015च्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या दिवसांत मुख्यमंत्रीपदासाठी किरण बेदी यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं. गेल्या निवडणुकीत भाजपच्या पराभवाचं हे मोठं कारण होतं, असं आजही अनेक भाजप नेत्यांना वाटतं. \n\nपक्षानं आता मात्र मोदींचा चेहरा समोर ठेवून निवडणूक लढायला सुरुवात केली आहे. पण, भाजपनं मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, असं आवाहन आपनं केलं आहे. असं असलं तरी अमित शाह यांनी याबाबत अजून... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्यापासून दूर जायला नको.\n\nते पुढे सांगतात, 2015च्या निवडणुकीत भाजपला 3 ठिकाणी विजय मिळाला, त्यावेळी पक्षाच व्होट शेअर 32 टक्के होतं, तर आपचं 54 टक्के होतं. दोन्ही पक्षांमध्ये जवळपास 22 टक्के व्होट शेअरचं अंतर होतं. या वेळेला असंच झाल्यास ते भाजपसाठी नुकसानीचं ठरेल. \n\nकेंद्र सरकारच्या योजनांचा लाभ\n\nमंगळवारी दिल्लीतल्या रॅलीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, केंद्र सरकारच्या अनेक योजना लागू करण्यास राज्य सरकारनं नकार दिला आहे. दिल्लीतल्या गरिबांची काय चुकी आहे की, 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळणाऱ्या आयुष्मान योजनेचा त्यांना लाभ मिळत नाहीये?\n\nकेजरीवाल सरकारनं आयुष्मान योजनेला लागू का केलं नाही, हा मुद्दा भाजपनं प्रचारात वापरला आहे. इतकंच नाही तर भाजपनं या मुद्द्याला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात स्थान दिलं आहे. \n\nकेंद्र सरकारची दुसरी योजना जिचा लोकसभा निवडणुकीत चांगला परिणाम दिसून आला, ती म्हणजे उज्ज्वला योजना. सरकारी आकडेवारीनुसार, दिल्लीत उज्ज्वला योजनेचे 77 हजार कनेक्शन मिळाले आहेत. इतर राज्यांपेक्षा दिल्लीतील लाभार्थ्यांची संख्या सगळ्यांत कमी असल्याची केंद्र सरकारचा दावा आहे. \n\nदिल्लीतील निवडणूक फक्त गृहमंत्री अमित शाह यांच्याच प्रतिष्ठेचा विषय नाही, तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासाठीही प्रतिष्ठेची आहे. कारण, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच कसोटी आहे. \n\nयाउलट आप त्यांचं रिपोर्ट कार्ड घेऊन लोकांच्या घरोघरी फिरत आहे. राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर त्यांनी मवाळपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. ते फक्त भाजपच्या टीकेला प्रत्युत्तर देत आहेत. \n\nराष्ट्रवाद का फक्त भाजपचा मुद्दा नाही, तर अरविंद केजरीवाल स्वत:ला देशभक्त म्हणून सांगतात. त्यांचा पक्षच एकमेव देशभक्ती जपणारा पक्ष आहे, असं ते वारंवार टीव्ही चॅनेलला सांगत आहेत. दिल्लीतल्या सरकारी शाळांमध्ये देशभक्तीचा अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस त्यांनी जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. भाजपच्या राष्ट्रवादीच्या राजकारणाला शह देण्यासाठी केजरीवाल यांचा हा प्रयत्न आहे. \n\nआपचं धोरण\n\nआपकडे अरविंद केजरीवाल यांचा चेहरा आहे आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली पुढचं सरकार स्थापन करण्यासाठी आप प्रयत्नशील दिसत आहे. \n\nगेल्या 5 वर्षांतील कामामुळे जनता पुन्हा निवडून देईल, अशी केजरीवाल यांना आशा आहे. \n\n200 युनिटपर्यंत मोफत वीज, 20 हजार लीटर मोफत..."} {"inputs":"...बंदीचा किती फायदा झाला आणि ती कधी उठणार?\n\nसरकारमधील मंत्र्यांनासुद्धा पत्रकार परिषदेत जिल्हाबंदी कधी उठवण्यात येईल, हा प्रश्न वारंवार विचारला जातो. \n\nयावर, परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत जिल्हाबंदी कायम राहील, असंच उत्तर आतापर्यंत या प्रश्नाला मिळतं.\n\n\"जिल्हाबंदी असल्यामुळे संक्रमण थोडं कमी होत आहे. मधल्या काळात मुंबई आणि एमएमआरमधले अनेक लोक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गेले आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये खास करून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात संक्रमण वाढलं. त्यामुळे ही जिल्हाबंदी आपण केलेली आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली जाते. उदाहरणार्थ, मुंबईवरून कोल्हापूरचं अंतर 400 किलोमीटर असलं तरी रिटर्न प्रवासाचे धरून 800 किलोमीटरचे पैसे द्यावे लागतात. \n\nपुण्यातील सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांच्याशी आम्ही बातचीत केली. राज्यातील जिल्हाबंदी निरुपयोगी ठरत असून याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे, असं वेलणकर म्हणाले.\n\nते सांगतात, \"सरतेशेवटी, सर्वसामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागणार आहे. आधीच लॉकडाऊनमुळे व्यवसाय ठप्प झाल्याने लोक आर्थिक तंगीत आहेत. अशातच त्यांचं इतर जिल्ह्यात एखादं काम निघालं तर दुप्पट पैसे खर्च करावे लागतात.\"\n\n\"सध्या जिल्हाबंदी असली तरी कोरोनाचे केस वाढतच आहेत. त्यामुळे प्रशासनाने एक तर जिल्हाबंदीचे नियम आणखी कठोर करावेत किंवा जिल्हाबंदी पूर्णपणे उठवावी. सध्या सुरू असलेला प्रकार कोणाच्याच हिताचा नाही. यातून ई-पासची दुकानदारी उघडलेल्या लोकांचे खिसे भरत आहेत. यामुळे भ्रष्टाचार वाढीला लागू शकतो,\" असं मत वेलणकर नोंदवतात. \n\nइंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. अविनाश भोंडवे जिल्हाबंदीबद्दल म्हणतात. \"जिल्हाबंदी असूनही लोक इकडून तिकडे प्रवास करतच होते, अनेकांनी बंधनं पाळली नाहीत. आता गणपतीच्या काळात व्हायरसचा प्रसार अजून वाढण्याची शक्यता आहे.\"\n\nजिल्हाबंदी हाटवा - मनसे \n\n\"परिस्थिती नियंत्रणात आल्यावर जिल्हाबंदी हटवू, असं सरकारने म्हटलंय. पण परिस्थिती नियंत्रणात येणं म्हणजे काय, याची व्याख्या त्यांनी स्पष्ट करावी,\" असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. \n\nसंदीप देशपांडे ई-पासचा मुद्दा नेहमीच माध्यमांसमोर मांडताना दिसतात. त्यांनी जिल्हाबंदी आणि ई-पासबाबत एक स्टींग ऑपरेशनही केलं होतं. \n\nते म्हणतात, \"टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र अनलॉक करणार असल्याचं सरकारने म्हटलं होतं. पण इतर गोष्टी सुरू करत असताना जिल्हाबंदी कायम ठेवणं चुकीचं आहे. अनेक व्यापाऱ्यांना आपल्या कामानिमित्त इतर जिल्ह्यांचा प्रवास करावा लागतो. त्यांनी आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यावं की फक्त पास काढण्यातच आपला वेळ घालवावा?\"\n\nसंदीप देशपांडे यांच्या मते, \"कोणताही अभ्यास न करता जिल्हाबंदी चार महिन्यांपासून कायम आहे. जगभरात सर्वत्र बाजारपेठा, पर्यटन क्षेत्र खुलं होत असताना आपण जिल्हाबंदी करून बसलो आहोत. इतर राज्यांचा प्रवास सुरू पण जिल्हाबंदी कायम, यामधून आपण किती संभ्रमावस्थेत आहोत, हे दिसून येतं. त्यामुळे शासनाने ही..."} {"inputs":"...बंध आणि कुटुंबातून विलग होणाऱ्या माणसावर असणारा मानसिक दबाव भाजपने लक्षात घेतला नाही.\n\nअजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे\n\nकुटुंबातल्या लोकांसाठी अजित पवारांची समजूत काढणं सोपं होतं. कारण राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेसच्या महाविकास आघाडीतही त्यांना उप-मुख्यमंत्रीपद मिळणार होतं. आणि भाजपंसोबत जाऊनही तेच मिळत होतं. यापेक्षा जास्त त्यांच्या हाती पडणार नव्हतं. \n\nम्हणूनच मग पक्ष भेदत, कुटुंबात दुफळी निर्माण करत हाती येणारी गोष्ट फारशी मोठी ठरत नव्हती. अजित पवारांसाठी हा फायद्याचा सौदा नव्हता. क... उर्वरित लेख लिहा:","targets":"षांच्या पवारांनी आपल्यातला लढवय्या राज्याला दाखवला. कोसळत्या पावसात उभं राहून प्रचाराचं भाषण करणाऱ्या पवारांच्या फोटोने साऱ्या निवडणुकीचा नूर पालटला. \n\nपाचवी चूक - अवसान गाळणं\n\nराज्यातल्या सरकार स्थापनेमध्ये पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना सहभागी करणं चूक होतं. \n\nजर हे काम नेहमीच्या पद्धतीने झालं असतं, म्हणजे - कॅबिनेटची बैठक झाली असती, त्यामध्ये राष्ट्रपती राजवट मागे घेण्याचा निर्णय झाला असता आणि त्यानंतर शपथविधी झाला असता तर कदाचित भाजपची इतकी नाचक्की झाली नसती. \n\nपण मध्यरात्री हे सगळं करण्याची इतकी घाई का करण्यात आली, याचीच सध्या चर्चा आहे. पंतप्रधानांना आणीबाणीच्या कालातील तरतुदी वापराव्या लागल्या आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. पण पक्षाची यासाठी तयारीच नसल्याचं नंतर लक्षात आलं. \n\nअमित शहा\n\nजर हे नियमित पद्धतींनी झालं असतं, तर कदाचित प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलंच नसतं. सरकारला चुकीच्या पद्धतीने शपथ देण्यात आली असल्याने हे सरकार बरखास्त करण्यात यावं, अशी शिवसेना - राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मागणी होती. \n\nत्यांचा प्रश्न होता, \"अशी कोणती आपत्ती आली होती की देवेंद्र फडणवीस यांना सकाळी 8 वाजता शपथ देण्यात आली? जर हे बहुमताचा दावा करत आहेत तर मग ते सिद्ध करण्यापासून पळ का काढत आहेत?\"\n\nसहावी चूक - काँग्रेस - शिवसेना - राष्ट्रवादीला स्वतःच एकमेकांच्या जवळ आणणं\n\nआपापसांतले मतभेद मिटवत एकत्र येत आपल्या विरुद्ध लढण्याची संधी भाजपने या तीन्ही पक्षांना दिली. \n\nमतभेद विसरून एकत्र येण्याखेरीज या पक्षांकडे दुसरा पर्यायच नव्हता, कारण हा त्यांच्या अस्तित्त्वाचा प्रश्न होता. \n\nभाजपला जर राष्ट्रवादीचा हात धरायचा होता तर त्यांनी थेट शरद पवारांशी बोलणी करायला हवी होती. \n\nत्यांच्या अटींवर जर भाजपने ही आघाडी केली असती तर सरकार टिकलं असतं आणि शिवसेनेलाही धडा शिकवता आला असता. भाजपकडे ही संधी होती. \n\nशरद पवार\n\nचूक कोणाची, फडणवीसांची की पक्षाची?\n\nमहाराष्ट्रात जे काही घडलं त्यासाठी एकट्या देवेंद्र फडणवीसांना दोषी ठरवता येणार नाही. याला भाजपचं राष्ट्रीय नेतृत्त्वंही जबाबदार आहे. \n\nसगळ्यात पहिली बाब म्हणजे महाराष्ट्र हे काही लहान राज्य नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपने कर्नाटकमध्येही हीच चूक केली होती. \n\nजर शिवसेना, काँग्रेस, आणि राष्ट्रवादीचं सरकार होऊ दिलं असतं तर अंतर्गत मतभेदांमुळे हे सरकार फार काळ टिकलं नसतं, आणि भाजपला..."} {"inputs":"...बंधित असल्याच्या आरोपावरून भारतीय क्रिकेट मंडळाच्या एका कर्मचाऱ्याला अटक केली होती. \n\nमॅच फिक्सिंग आणि बेकायदेशीर बेटिंगमध्ये गुंतल्याचं IPLमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या न्यायमूर्तींच्या समितीच्या निदर्शनास आलं. \n\nबेटिंग कायदेशीर करण्याचे काय बरे-वाईट परिणाम होतील, याची समीक्षा करण्याची सूचना सुप्रीम कोर्टानं न्याय आयोगाला केली होती. कायदेशीर इंडस्ट्रीचं नियमन करून काळ्या पैशावर परिणामकारक नियंत्रण ठेवता येईल, असा विचार गेल्या वर्षी मांडण्यात आला होता.\n\nन्याय आयोगानं परवानाधारक ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीनं (FICCI) केली होती. \n\nबेटिंग कायदेशीर करावं की नाही? \n\nबेटिंग कायदेशीर करावं, अशी मागणी करणाऱ्यांना कदाचित राजकीय पाठिंबा मिळेल, पण तरीही सांस्कृतिक अडथळे असतीलच. \n\nमहाभारतामध्ये युधिष्ठिरांनं द्युतामध्ये सर्वस्व गमावलं होतं. अगदी तेव्हापासूनच सट्टा, जुगार याकडे हीन दृष्टीनं पाहिलं जातं. पण उपाध्याय म्हणतात, की देशातल्या अनेक राज्यांमध्ये सिगारेट्स आणि अल्कोहोल सहज उपलब्ध होतं. वास्तविक पाहता शीख धर्मात धूम्रपान निषिद्ध आहे. किंबहुना प्रत्येकच धर्म मद्यपान निषिद्धच मानतो. \n\nभविष्यात सट्ट्याला कायदेशीर मान्यता मिळेल आणि तो हाय स्ट्रीटवर स्वतःचं दुकान सुरू करेल, अशी आशा आर्यनला आहे. पत्नी आणि लहान मुलीसाठी त्याला हे गरजेचं वाटतं. \n\nमात्र जिंकलेल्या रकमेवर प्रचंड कर द्यावा लागू नये यासाठी अनेक सट्टाबाज आपल्याकडे रोख पैसे घेऊन येतीलच, असा त्याचा अंदाज आहे. \n\nअशावेळी तो हे पैसे स्वीकारणार का? गालातल्या गालात हसत तो म्हणाला, \"नक्कीच. पैसे कमवायला मलाही आवडतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बंधितांना माहिती देत असतात. \n\nदिल्ली ज्युडिशियल अकॅडमीच्या कार्यक्रमाअंतर्गत त्यांनी श्रीलंकेतल्या कामगार न्यायालयातल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे.\n\nमानावी हक्कांसाठी काम करणाऱ्या वकील म्हणून त्यांनी हेबिअस कॉर्पस आणि आदिवासींच्या खोट्या चकमकीच्या प्रकरणात छत्तीसगडच्या उच्च न्यायालयात वकिली करण्याचं काम केलं आहे. तसंच नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनमध्येही त्यांनी मानावाधिकार कार्यकर्त्यांची बाजू मांडली आहे. छत्तीसगडमधल्या रायगडमध्येच त्यांचं वास्तव्य अधिक असतं. \n\n3. वरवरा राव\n\nतेलंगणामधले पेंड... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांच्या अटकेविरोधात फरेरा यांनी आवाज उठवला होता.\n\n1990च्या दशकात मुंबईतल्या सेंट झेवियर्स महाविद्यालयांत ते रक्तदान चळवळीला योगदान म्हणून रक्तदात्यांची चित्रं काढायचे. 1993 मध्ये मुंबईतल्या गोरेगाव आणि जोगेश्वरी इथे दंगली उसळल्यानंतर ते मदत कार्यात सक्रिय होते. याच दरम्यान ते मार्क्सवादाच्या जवळ ओढले गेले.\n\nत्यानंतर त्यांच्यातला व्यंगचित्रकार मागे राहिला आणि त्यांनी दलित चळवळीत काम करण्यासाठी 'देशभक्ती युवा मंच' या संस्थेच्या कामात स्वतःला झोकून दिलं. या संस्थेला सरकारने माओवादी चळवळीशी संबंधित संघटना म्हणून सरकारने घोषित केलं आहे.\n\nत्यांच्या जेलमधल्या अनुभवावंर त्यांनी 'Colours of the Cage: A Prison Memoir' हे पुस्तक लिहिलं आहे. हे पुस्तक तेलुगु, बंगाली, मराठी आणि पंजाबीमध्ये भाषांतरित झालं आहे.\n\n5. व्हर्नोन गोन्सालविस\n\nगोन्सालविस हे मुंबईतले लेखक आणि कार्यकर्ते आहेत. मुंबई विद्यापीठातून त्यांना वाणिज्य शाखेचं सुवर्ण पदक मिळालं आहे. ते मुंबईतल्या अनेक महाविद्यालयांत प्राध्यापक म्हणून शिकवण्यास जातात. त्यांना 2007 मध्ये बेकायदा कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली होती. \n\nवर्होन गोन्सालविस\n\nशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सिमेन्स कंपनीत नोकरी धरली होती. मात्र आणीबाणीच्या काळात नोकरी सोडून स्वतंत्रपणे काम करू लागले. त्यानंतर काही काळ ते मुंबईच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालय आणि एच. आर. कॉलेजमध्ये कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना शिकवायचे. \n\nएप्रिल 2007 मध्येही व्हर्नोन यांना माओवादी ठरवून अटक करण्यात करणात आली होती. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवलं होतं. आर्थर रोड आणि नागपूर कारागृहात ते अंडरट्रायल होते. जून 2013 मध्ये त्यांची सुटका करण्यात आली. \n\nअलीकडे ते DailyO, The Wire या संकेतस्थळांसाठी विविध विषयांवर लेखन करत होते. \n\nस्टॅन स्वामी\n\nयाशिवाय, पोलिसांनी झारखंडची राजधानी रांची इथे 80 वर्षांच्या स्टॅन स्वामी यांच्या घरी धाड टाकून त्यांना ताब्यात घेतलं होतं.\n\nख्रिश्चन पादरी असले तरी ते गेली अनेक वर्षं चर्चमध्ये गेलेले नाहीत. सरकारमधल्या अनेक त्रुटींवर त्यांनी संशोधनपर अहवाल प्रसिद्ध केले आहेत. \n\nजुलै महिन्यात झारखंड पोलिसांनी स्वामी यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. स्थानिक आदिवासींच्यी 'पाथालगढी' या चळवळीला सहकार्य केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी लोकशाही वाचवण्यासाठी..."} {"inputs":"...बजावेल. \n\nकॅथलिक ख्रिश्चन धर्मात गर्भपाताला परवानगी नाही आणि म्हणूनच जिथे धार्मिक कट्टरतावाद्यांचं प्राबल्य आहे अशा ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत गर्भपाताला परवानगी द्यायची नाही अशी मागणी जोर धरते आहे. \n\nहा संघर्ष दोन बाजूंमध्ये आहे, एक म्हणजे गर्भपाताच्या बाजूचे आणि दुसरं म्हणजे गर्भपाताच्या विरोधातले. प्रो-चॉईस आणि प्रो-लाईफ. \n\nप्रो-चॉईसवाल्यांचं म्हणणं आहे की आपल्या शरीराविषयी निर्णय घेण्याचे अधिकार फक्त महिलांना असावेत. यात समाज, शासन किंवा धर्म यापैकी कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"जबाबदारी कोण घेणार? हा प्रश्न उरतोच. \n\n2017 साली चंडीगडच्या एका 10 वर्षांच्या मुलीने बाळाला जन्म दिला. तिच्यावर सतत बलात्कार होत होता आणि त्यातून तिला गर्भधारणा राहिली. त्या मुलीने सतत पोट दुखतं अशी तक्रार केल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला डॉक्टरकडे नेलं आणि तिची प्रेग्नन्सी लक्षात आली. \n\nपण तोपर्यंत उशीर झाला होता. भारतात कायद्याने 24 व्या आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो. सामजिक संस्थांना आणि या मुलीच्या आई-वडिलांनी गर्भपाताची परवानगी मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले, पण कोर्टाने गर्भपाताची परवानगी नाकारली. \n\nअसं म्हणतात की त्या मुलीला माहितीही नव्हतं की आपल्याला गर्भधारणा झाली आहे. तुझ्या पोटात एक दगड आहे म्हणून तुझं पोटं फुगलंय आणि ऑपरेशन करून ते काढून टाकणार आहोत असंच तिला सांगण्यात आलं. या बालिकेच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाचं भविष्य काय असेल? \n\nभारतात गर्भपात कायद्याची परिस्थिती काय? \n\nभारतात गर्भपातासंबंधीचा कायदा (MTP act) 1971 साली पास झाला. या कायद्यानुसार भारतात महिलांना गर्भपात करता येतो, पण काही नियमांना धरूनच. \n\nभारतात महिलांना गर्भपात करता येतो. पण तरीही गर्भपाताचा निर्णय महिलांना स्वतःचा स्वतः घेता येत नाही. 12 आठवड्यापर्यंत गरोदर असलेल्या महिलेला एका डॉक्टरकडून लिहून घ्यावं लागतं की तिची गर्भधारणा वरील नियमांपैकी एका प्रकारची आहे म्हणून ती गर्भपातास पात्र आहे. \n\nमहिला जर 20 आठवड्यांपर्यंत गरोदर असेल तर तिला ते प्रमाणपत्र दोन डॉक्टरांकडून घ्यावं लागतं. त्या पलीकडे आईच्या जीवाला पराकोटीचा धोका असेल तर गर्भपाताची परवानगी मिळणार, नाही तर नाही. \n\nमहिला हक्कांच्या संदर्भात काम करणाऱ्या अॅड. वर्षा देशपांडे म्हणतात की, भारतातला गर्भपाताचा कायदा हा पुरुषप्रधान मानसिकतेतूनच आला आहे. \n\n\"आपल्यासाठी गर्भपात म्हणजे महिलांचा आरोग्यविषयक हक्क नाही तर लोकसंख्या नियंत्रणाचं साधन आहे. हा कायदा का आला तर, पुरुषांना सेक्सलाईफचा आनंद घेता यावा, पण लोकसंख्या वाढ व्हायला नको म्हणून. This law was passed at the cost of women's health.\"\n\nहा कायदा जेंडर बायस्ड असल्याचं त्या म्हणतात. \"माझा प्रश्न आहे की संततीनियमनाच्या साधनांचं फेल्युअर हा ऑप्शन फक्त विवाहित स्त्रियांसाठी का? आमचं म्हणणं आहे की कुठल्याही स्त्रीला संततीनियमनांच्या साधनांचं फेल्युअर हे कारण देऊन गर्भपात करता आला पाहिजे. मुळात गर्भपातासाठी..."} {"inputs":"...बत प्रज्ञा दया पवार म्हणतात, \"जात म्हणून बघू नका, या सांगणाऱ्या माणसांच्या हेतूंबद्दल शंका नसेलही. पण हेही नमूद करायला हवं की, असं म्हणणाऱ्यांचे अनुभवविश्वाचं वर्तुळ तितकंच आहे आणि ते जातवास्तव दिसेल अशा ठिकाणी ते उभे नसतात.\"\n\nघटनेला जोडलेले भीषण जातवास्तव बाजूला टाकायचं आणि केवळ 'महिला' म्हणून बघा, असं म्हणायचं, ही स्वत:चीच फसवणूक आहे आणि आपला भाबडेपणाही आहे, असं प्रज्ञा दया पवार म्हणतात.\n\nसामाजिक कार्यकर्त्या अॅड. पल्लवी रेणके 'महिलांवरील अत्याचार' आणि 'दलित महिलांवरील अत्याचार' यातला फरक नेमक... उर्वरित लेख लिहा:","targets":"या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचाही (NCRB) उल्लेख केला. त्या म्हणतात, \"NCRB कडून दरवर्षी देशातील गुन्हेगारीची माहिती आणि आकडेवारीचा अहवाल सादर केला जातो. या अहवालात जातनिहाय गुन्हेगारीही दिली जाते. अशी आकडेवारी का दिली जाते? तर जातीयवाद वाढावा म्हणून नव्हे, तर दुखणं काय आहे हे कळावं, यासाठी असतं. कारण दुखणं कळलं, तरच त्यावर उपाय शक्य आहे.\"\n\nअॅड. असीम सरोदे हेही पल्लवी रेणकेंच्या मताशी सहमत होत, ते त्याही पुढे सांगतात की, हाथरससारख्या घटनांमध्ये जात पुढे आल्यास न्यायालयीन प्रक्रियेत न्याय मिळण्यास फायदा होतो.\n\n\"भारत बऱ्याच बलात्कार प्रकरणांच्या केंद्रस्थानी जात असतेच. परदेशात ब्लॅक वुमनवर बलात्कार झाल्यास तसा उल्लेख केला जातो. भारतातही हे महत्त्वाचं ठरतं,\" हे सांगताना अॅड. असीम सरोदे म्हणतात, \"भारतातील घटनांमध्ये जातीचा अंग प्रकरणात समोर आल्यास कायदेशीर बाजू कणखर होते. म्हणजे, न्यायालय 'रिलेव्हंट' आणि 'इरिलेव्हंट' घटक पाहत असतं. म्हणजे काय, तर 'घटनेला लागू असलेली परिस्थिती' न्यायालयीन प्रक्रियेत महत्त्वाची मानली जाते. अशावेळी जातीचा उल्लेख महत्त्वपूर्ण ठरतो.\"\n\nतसंच, \"घटना आणि परिस्थिती समजून घेण्यासाठी आवश्यक वस्तूस्थिती न्यायालयासमोर आल्या पाहिजेत. त्यामुळे जात आणि धर्म आवश्यक वस्तूस्थिती असतात. \n\nकारण जात-धर्म पाळणाऱ्या आपल्या समाजात विशिष्ट जात-धर्माचे आहेत म्हणूनही अत्याचार होतात. त्यामुळे लैंगिक अत्याचार सगळीकडे होतात, मात्र बलात्कार आपण म्हणतो कारण विशिष्ट अवयवासोबत होणारा गुन्हा आहे. तसंच, जाती-धर्माआधारित विषमता आणि भेदभाव प्रचंड रुजलेल्या संस्कृतीचा लक्षण आहे. त्यामुळे जातीचा अंग महत्त्वाचा आहे,\" असं अॅड. असीम सरोदे सांगतात.\n\nदरम्यान, नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीसंदर्भात इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार, 2019 मध्ये भारतात दररोज बलात्काराच्या 88 घटनांची नोंद झाली. 2019 या संपूर्ण वर्षात बलात्काराच्या एकूण 32 हजार 33 गुन्ह्यांची नोंद झाली असून, त्यातील 11 टक्के घटना या अनुसूचित जातींशी संबंधित आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बदल्या\n\nपरमबीर सिंह यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती 29 फेब्रुवारी 2020 रोजी झाली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करून सिंह यांच्या नियुक्तीची घोषणा केली होती.\n\nपरमबीर सिंह यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर पंधरा दिवसांतच कोरोना व्हायरसचा भारतात प्रसार होण्यास सुरुवात झाली होती. यानंतरचे तीन-चार महिने याच गोंधळात गेले. \n\nदरम्यान, जुलै महिन्याच्या सुरुवातीला मुंबई पोलीस दलातील 10 पोलीस उपायुक्तांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. हेच त्यांच्याशी संबंधित उलटसुलट चर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला. \n\nदरम्यान, संपूर्ण प्रकरणाचं वार्तांकन रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीकडून अतिशय आक्रमकपणे झालं. \n\nसोशल मीडियावर CBI चौकशीसाठी कॅम्पेन सुरू झालं. तिकडे बिहारच्या राजकारण्यांनी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली. दरम्यान, बिहारमध्ये FIR दाखल करण्यात आली. प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. या प्रकरणाचा तपास निःपक्ष आणि योग्य पद्धतीने झाला पाहिजे, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशीची परवानगी दिली. सुशांतच्या मृत्यूच्या तब्बल 45 दिवसांनी हे प्रकरण CBI च्या हाती देण्यात आलं. \n\nयाबाबत अधिक माहिती सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला कोण जबाबदार? चौकशी कुठवर आलीये? या बातमीत वाचू शकता. \n\n3. TRP घोटाळा\n\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात अर्णब गोस्वामी यांनी आक्रमक वार्तांकन केलं होतं. याचा पुढचा भाग TRP घोटाळा प्रकरणात दिसून येतो. \n\nरिपब्लिक टीव्हीने एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंगमध्ये गडबड केल्याचं समोर आला आहे, असा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. पण रिपब्लिक टीव्हीने हे आरोप फेटाळून लावले. \n\n\"Republic TVनं एका कंपनीच्या मदतीनं TRP रेटिंग बनावट पद्धतीने वाढवल्याचं केल्याचं समोर आलं आहे. अशिक्षित लोकांच्या घरात इंग्रजी चॅनल्स चालू ठेवण्यासाठी पैसे दिले होते. त्यांच्या मालक आणि संचालकांविरोधात कारवाई करणार करू,\" असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितलं आहे.\n\nमुंबईत टीव्ही चॅनेलबाबत TRP रॅकेट सुरू असल्याचा संशय आहे, पैसे देऊन TRP रेटिंग वाढवण्यात येत होती. घरोघरी चॅनेल सुरू ठेवण्यासाठी 500 रुपये देण्यात आले, याबाबत तपास सुरू आहे, असं त्यांनी पुढे सांगितलं होतं. यावरूनही मोठं घमासान झालं. \n\nअर्णब गोस्वामी आणि परमबीर सिंग हे या निमित्ताने पुन्हा आमने सामने आले होते. त्यावेळी अर्णब यांनी परमबीर सिंग यांना निलंबित करण्यात यावं, रिपब्लिक टीव्हीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली होती. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. \n\nTRP घोटाळा प्रकरण त्यावेळी चांगलंच गाजलं. याप्रकरणी नुकतीच एक नवी माहिती समोर आली आहे. \"मुंबई पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद का घेण्यात आली, पत्रकारांशी संवाद साधणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे का, पोलीस आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधण्याची काय गरज होती, असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे.\n\n4. अन्वय..."} {"inputs":"...बद्दल शंका निर्माण होते. जानेवारीत चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं आणि एप्रिलमध्ये चित्रपट प्रदर्शित होत आहे. निवडणुकीपूर्वी चित्रपट प्रसिद्ध करण्यामागे मोदींची प्रतिमा अधिक मोठी करण्याचा प्रयत्न दिसून येतो.\"\n\nनरेंद्र मोदी लहानपणी रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे, असं सांगितलं जातं. तिथून देशाच्या पंतप्रधानपदापर्यंतचा त्यांचा प्रवास आहे. ते उजव्या विचारसरणीची संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही संबंधित होते.\n\n13 वर्षं ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांची वैयक्तिक लोकप्रियता आणि कट्टर हिंदू राष्ट्रवादी न... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रपटातील घटनाक्रम सत्य प्रसंगांवर आधारित आहे, मात्र प्रसंगांना काहीसं काल्पनिक रुप देण्यात आल्याचं निर्माता संदीप सिंह यांनी मान्य केलं आहे. \n\nत्यांनी सांगितलं, \"प्रेक्षकांना परिस्थिती, दृश्य, चित्रपट आणि व्यक्तिरेखा कशा आवडतील हेही आम्हाला पहायचं होतं.\"\n\nराष्ट्रवादी प्रतिमेचं उदात्तीकरण \n\nहा चित्रपट निवडणुकीच्या काळात प्रसिद्ध केला जाऊ नये, असं काँग्रेस आणि अन्य पक्षांनी म्हटलं आहे. \n\nया चित्रपटासोबतच स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म इरोज नाऊवर 'मोदीः जर्नी ऑफ अ कॉमन मॅन' ही १० एपिसोड्सची सीरीजही एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार आहे. \n\nवेब सिरीज आणि पीएम नरेंद्र मोदी या दोन कलाकृतींव्यतिरिक्त राजकारण आणि मतांच्या गणितावर प्रभाव टाकणारे अन्य चित्रपटही गेल्या काही काळात प्रदर्शित झाले आहेत. \n\nमोदी यांच्या आधी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या जीवनावर आधारित 'द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर' हा चित्रपटही याच वर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटावर प्रचंड टीकाही झाली होती. काही जणांनी काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून झाल्याचं म्हटलं होतं. \n\n'उरी-द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटात भारतानं 2016 मध्ये केलेल्या लष्करी मोहिमेचं नाट्यरुपांतर दाखविण्यात आलं होतं. \n\nया देशभक्तीपर चित्रपटाचा हेतूही मोदींची राष्ट्रवादी नेता ही प्रतिमा ठळक करणं हाच होता. 'उरी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दीडच महिन्यात पुलवामा इथं CRPF च्या जवानांवर हल्ला झाला. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना भारतानं पाकिस्तानमधील बालाकोट इथं हवाई हल्ले केले. \n\nभाजप समर्थकांमध्ये आता 'सर्जिकल स्ट्राइक' ही एक घोषणाच बनली आहे. गेल्या गुरूवारी आपल्या एका सभेत बोलताना पंतप्रधानांनी म्हटलं, की आपल्या सरकारमध्येच जमीन, हवा आणि अंतराळात सर्जिकल स्ट्राइक करण्याचं धाडस होतं. \n\nअर्थात, सर्वच चित्रपट निर्माते सत्ताधाऱ्यांना खूश करण्याच्या प्रयत्नात आहेत, असं नाही. 'माय नेम इज रागा' हा चित्रपट मोदी यांचे प्रमुख विरोधक आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कमबॅकची एक 'प्रेरणादायी कथा' म्हणून राहुल गांधी यांच्या चरित्राकडे या चित्रपटाचे निर्माते पाहत आहेत. \n\nगेली काही दशकं भारतातील चित्रपट सृष्टीवर सेन्सॉर बोर्डाचं नियंत्रण होतं. सेन्सॉरच्या कात्रीमुळं राजकीय चित्रपटांच्या निर्मितीची संख्या अतिशय कमी होती. मात्र गेल्या काही..."} {"inputs":"...बनण्याची क्षमता तपासण्यासाठी सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला ट्रायलसाठी दिल्लीला बोलवलं आहे. केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजिजू यांनी ज्योतीच्या ट्रायलनंतर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाला तिचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्योतीला मोठं होऊन काय बनायचं आहे यावर एका पत्रकाराच्या व्हिडिओसाठी सायकल चालवून आलेली ज्योती म्हणाली \"जेव्हा शिक्षण पूर्ण होईल तेव्हा सांगेन. पण शिकून काहीतरी बनायचं आहे एवढं माहिती आहे.\" \n\nसायकल फेडरेशन ऑफ इंडियाकडून ज्योतीने एक महिन्याचा वेळ मागितला आहे. सायकलवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर सोशल मीडियावर लोकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. अनेकांना ज्योतीचा अभिमान आहे तर अनेकांना ज्योतीचा अभिमान आणि सरकारवर नाराजी आहे. \n\nखरं तर ज्योतीच्या या सर्व परिस्थितीने व्यवस्थेचे वास्तव समोर आणले आहे. ज्योतीच्या घरी लोकांची गर्दी होत असली तरी आजही हजारो 'ज्योती' रस्त्यावर पायपीट करत आहेत. उपााशीपोटी रेल्वेच्या गर्दीत अत्यंत वेदनादायी प्रवास करत आहेत. \n\nखासदार चिराग पासवान यांनी ज्योतीला राष्ट्रपती पुरस्कार देण्याची मागणी केलीय. तेजस्वी यादव यांनी तिचा शिक्षण आणि लग्नाचा खर्च करणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तर बिहार सरकार शक्य तितक्या सर्व योजनांअंतर्गत ज्योतीला मदत करत आहेत. \n\nगेल्या आठ दिवसांत ज्योतीचं पूर्ण आयुष्य बदललंय. पण बिहारमध्ये जिथे 60 टक्के महिला अॅनिमियाग्रस्त आहेत तिथे बिहार सरकार अशाच प्रकार प्रत्येक मुली, महिलांच्या आयुष्यात असा बदल करू शकली असती तर? \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बर करमणुकीच्या क्षेत्रातही यावर्षी अनेक महत्त्वाच्या घटना घडण्याची अपेक्षा आहे. या महिन्यात दीपिका पदुकोणचा 'छपाक' नावाचा चित्रपट येणार आहे. या निमित्ताने दीपिका चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरली आहे. अॅसिड हल्ल्यातून सावरुन जिद्दीनं वाटचाल करणाऱ्या लक्ष्मी अगरवालची भूमिका दीपिका करत आहे. \n\nवरुण धवन आणि त्याची प्रेयसी नताशा यांच्या विवाहाची चर्चा आहे. त्याचप्रमाणे रणवीर कपूर आणि आलिया भट यांच्याही लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये आहे. यावर्षी अनेक तारे तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. सु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहू लागले आहेत. त्या दिशेने काही पावलं सरकारतर्फे उचलली जात आहे. \n\nगेल्या काही वर्षांपासून हवामान बदलाबद्दल जनजागृती करण्याचा प्रयत्न जगभरातले पर्यावरणवादी कार्यकर्ते करताना दिसत आहेत. पण यावर्षी लक्ष वेधून घेतलं ते एका 16 वर्षाच्या मुलीने. ग्रेटा थुनबर्गने पर्यावरणाबद्दल जनजागृती करण्याची मोहीम उघडली त्यात विद्यार्थी लाखो संख्येने सहभागी झालेले दिसले. ग्रेटाच्या या कार्यासाठी तिला टाइम पर्सन ऑफ द इअर हा बहुमानही मिळाला तसंच ग्रेटाला नोबलसाठी नामांकित करण्यात आलं होतं. \n\nपण ग्रेटा थुनबर्गची सर्व बाजूंनी स्तुती होत होती असं नाही. तिच्याविरोधात अनेक लोक होते. त्यांनी तिच्यावर टीका केली. काही नेत्यांनी अशी टीका केली की ग्रेटाचं आंदोलन हे स्वयंस्फूर्तीतून नाही ती मोठ्या लोकांच्या हातचं खेळणं आहे. तर ग्रेटा देखील म्हणाली होती की, जगभरातल्या नेत्यांनी आम्हाला निराश केलं आहे. \n\nऑलिपिंकमध्ये काय होणार?\n\n2020 वर्ष भारतीय क्रीडा विश्वासाठी महत्वपूर्ण आहे. यंदाच्या वर्षी क्रीडा जगतातली सर्वोच्च स्पर्धा अर्थात ऑलिंपिंक होणार आहे. चार वर्षांपूर्वी रिओ ऑलिम्पिकमध्ये 117 भारतीय खेळाडू सहभागी झाले होते. \n\nपरंतु फक्त दोन भारतीयांना पदकावर नाव कोरता आलं होतं. चार वर्षानंतर परिस्थिती बदलली आहे. आतापर्यंत 62 भारतीय खेळाडू ऑलिपिंकसाठी पात्र ठरले आहेत. ही संख्या वाढत जाईल. मनू भाकेर आणि सौरभ चौधरी हे युवा नेमबाज भारतीय पथकाचा केंद्रबिंदू असतील.\n\nबॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू पदक मिळवून देण्यासाठी आतूर आहेत. युवा वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत प्रियांक गर्गच्या नेतृत्वात खेळणारा भारतीय संघ छाप उमटवण्यासाठी आतूर आहे. भारतीय संघाने चार वेळा जेतेपदावर नाव कोरलं आहे. \n\nयंदा भारतात नेमबाजी वर्ल्डकप, हॉकी सीरिज फायनल आणि U17 महिला फुटबॉल वर्ल्ड कप होणार आहे. भारतीय महिला आणि पुरुष संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-20 वर्ल्डकपमध्ये सहभागी होतील.\n\nविराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्वेन्टी-20 वर्ल्डकप जिंकण्याचे प्रबळ दावेदार आहे. भारतीय टेनिसचा आधारस्तंभ लिएंडर पेस यंदा निवृत्त होणार आहे. डेव्हिस चषक आणि ग्रँड स्लॅम स्पर्धांमध्ये भारताची धुरा समर्थपणे वाहणाऱ्या पेसच्या निवृत्तीमुळे पोकळी निर्माण होणार आहे. \n\nया महत्त्वाच्या क्षेत्राशिवाय माध्यमं, समाजमाध्यमातून येत असलेला माहितीचं भांडार यावर्षीही अव्याहतपणे सुरू राहील...."} {"inputs":"...बर महिन्यात सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी निर्णय दिला की या शोधमोहिमेदरम्यान नाईलाज झाला तरच वाघिणीला ठार केलं जावं. त्यात कोर्ट हस्तक्षेप करणार नाही. पण तिला जिवंत पकडण्याचाच प्रयत्न व्हावा, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.\n\nपण प्रशासनाने तिला पडकण्याचा प्रयत्नच केला नाही, तिला ठारच करण्यात आलं, असा प्राणीहक्क कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\nअर्थ ब्रिगेडचे डॉ. P. V. सुब्रमण्यम म्हणाले, \"न्यायालयाचे स्पष्ट आदेश होते की आधी या वाघिणीला पकडण्यासाठी प्रयत्न व्हावेत. पण तसे झालेलं नाही. हे न्यायालयाच्या आदेश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारी देणं बंद करा. पैशांसाठी वाघांची शिकार बंद करा. तुम्ही त्यांच्या क्षेत्रात आहात, या तथ्याचा आदर करा.\"\n\nशिवसेना नेते आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर कडाडून हल्ला चढवत वन मंत्रालयाचं नाव आता शिकार मंत्रालय ठेवा, असं म्हटलं आहे.\n\nजगातल्या एकूण वाघांपैकी 60 टक्के म्हणजे 2,200 वाघ भारतात आहेत. त्यापैकी 200हून अधिक महाराष्ट्रात आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बरा यांचा समावेश आहे. रियाची गेल्या महिन्यात नऊ तास कसून चौकशी करण्यात आली होती.\n\nधर्मा प्रॉडक्शनचे सीईओ अपूर्व मेहता यांची चौकशी 28 जुलै रोजी करण्यात आली. 14 जून रोजी सुशांत सिंगचा मृतदेह त्याच्या राहत्या घरी आढळला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांत अभिनित दिल बेचारा हा चित्रपट डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.\n\nरियाची सीबीआय चौकशीची मागणी\n\nरियानं या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. \n\n\"आजपासून एक महिन्यापूर्वी सुशांत सिंह राजपूतचा मुंबईतील घरात मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यू प्रक... उर्वरित लेख लिहा:","targets":"... की तू माझ्याजवळ परत यावं. \n\nएक चांगली व्यक्ती होण्यासाठी जे काही लागतं, ते सारं काही तुझ्यात होतं. कदाचित तू या जगात सर्वांत महान होतास. आपलं प्रेम व्यक्त करायला माझ्याकडे नेमके शब्द नाहीच... आणि मला वाटतं तू खरंच बोलला होतास जेव्हा तू म्हणाला होतास की आपल्या दोघांच्याही समजण्यापलीकडे आहे हे सारं.\n\nतू खुल्या मनाने सर्वच गोष्टींवर प्रेम केलं, आणि आता तुझ्यामुळे मला हे कळून चुकलंय की आपलं प्रेम खरंच निस्सीम होतं. \n\nतुला शांती मिळो, सुशी.\n\n30 दिवस तुला गमावून झाले... पण तुझ्यावर प्रेम आयुष्यभर करेन. \n\nआयुष्यभरासाठीचे ऋणानुबंध... अनंत काळापर्यंत आणि त्यापलीकडेही...\n\nहेही नक्की वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बरीचे नेते आहेत असं राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात.\n\nअजित पवार आणि जयंत पाटील\n\n\"आघाडी सरकारच्या काळात शरद पवार यांच्यानंतर दुसऱ्या फळीत अनेक नेत्यांचे वर्चस्व होते. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, नवाब मलिक, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे-पाटील अशी अनेक नावं आहेत. पण आता परिस्थिती बदलली आहे. शरद पवार यांच्या सर्वाधिक जवळ असणारे नेते म्हणून जयंत पाटील यांचे नाव घेतले जाते,\" असंही विजय चोरमारे सांगतात.\n\nमहाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वेळी एक घटना घडली आणि त्याचाच जयंत पाटील यांना फायदा झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र असेल तर तेवढ्याच ताकदीचा दुसरा पर्यायी नेता उभा करायचा. तेव्हा जयंत पाटील यांचे स्थान सुद्धा असेच आहे. ते पक्षातील एक ताकदीचे नेते बनतील याकडे शरद पवार यांनीही लक्ष दिले,\" सूर्यवंशी सांगतात.\n\nजयंत पाटील आणि अजित पवार एकमेकांचे स्पर्धक असले तरी पक्षाला त्यापासून नुकसान होत आहे असं म्हणता येणार नाही असं मत ज्येष्ठ पत्रकार श्रुती गणपत्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केले. \n\nत्या सांगतात, \"जंयत पाटील आणि अजित पवार दोघंही वरिष्ठ नेते आहेत. दोघांकडेही मंत्रिपदाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे दोघंही एकमेकांचे स्पर्धक आहेत असं आपण म्हणू शकतो. पण ही स्पर्धा पक्षाला घातक ठरतेय असं सध्यातरी उघड दिसत नाही.\" \n\nसुप्रिया सुळे आणि जयंत पाटील\n\nमाध्यमं आणि जनतेसमोर पक्षाची बाजू मांडण्यासाठी म्हणूनही जयंत पाटील आघाडीवर असतात. गेल्या वर्षभरात सरकार आणि पक्षाची बाजू मांडण्यासाठी विशेषत: अडचणीच्या काळात जयंत पाटील यांची प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते.\n\n\"याचे कारण म्हणजे शरद पवार जेवढे खंबीर दिसतात तेवढेच जयंत पाटीलही संयमी आणि खंबीर दिसतात. ते पक्षाची बाजू ठामपणे मांडतात. त्यात अजित पवार यांचा स्वभाव. ते माध्यमांशी जास्त बोलत नाहीत. जयंत पाटील तुलनेने पक्षाची बाजू चांगली मांडतात. शरद पवारांच्या अपेक्षेनुसार पक्ष नेतृत्वाने जसं वागायला आणि बोलायला पाहिजे तसे जयंत पाटील आहेत. ही त्यांच्या आणखी एक जमेची बाजू आहे,\" असं सूर्यंवंशी सांगतात. \n\nजयंत पाटील प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्षातील महत्त्वाचे निर्णय घेण्याची जबाबदारी आणि अधिकार दोन्ही त्यांच्याकडे आहे. त्यामुळे पदाधिकारी, महामंडळ यांच्या नियुक्त्या जयंत पाटील करतात.\n\n\"अशा नियुक्त्या करत असताना अनेकदा नेत्यांकडून, मंत्र्यांकडून नावांच्या शिफारशी येत असतात. पण जयंत पाटील यांनी अजित पवारांनी सुचवलेली नावंही नाकारली आहेत असंही सांगितलं जातं,\" असं सूर्यवंशी यांनी सांगितलं. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटील हे एकमेव नेते आहेत ज्यांच्याकडे पक्षातील अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि अधिकार आहेत. विशेषत: प्रदेशाध्यक्षपद असताना त्यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदही आहे.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे इतर नेते मागे पडले आहेत का? \n\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अध्यक्ष शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे अशी तीन सत्ता केंद्र आहेत हे उघड आहे. त्यामुळे अंतर्गत राजकारण या आधारावरच सुरू असते असं..."} {"inputs":"...बल यांनी म्हटलं. \n\nते कुठेही जाणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र आम्ही देऊ असंही सिब्बल यांनी न्यायालयाला सांगितलं. \n\nमाझे अशील कुठेही जाणार नाहीत असं आम्ही न्यायालयाला आधीच सांगितलं आहे असं सिब्बल म्हणाले. त्यावर न्यायाधीश रामण्णा यांनी चिदंबरम पळून जात आहेत असं सांगितलं. त्यावर माझे अशील कुठेही जाणार नाहीत असं प्रतिज्ञापत्र न्यायालयाला सादर करू असं सिब्बल म्हणाले. \n\nकाँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी मात्र ट्वीट करून चिदंबरम यांच्या पाठिशी उभं असल्याचं म्हटलं आहे. चिंदबरम सरकारबाबत नेहमी खरं बोलत... उर्वरित लेख लिहा:","targets":"डी अर्थात अंमलबजावणी संचालनालय करत आहेत.\n\nउच्च न्यायालयाने चिदंबरम यांची याचिका फेटाळल्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता बळावली आहे. अटक रोखण्यासाठी त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे \n\nनेमकं काय आहे प्रकरण?\n\nपी. चिदंबरम हे अर्थमंत्री असताना INX मीडियामध्ये 300 कोटी रुपयांच्या परदेशी गुंतवणुकीचं हे प्रकरण आहे. Foreign Investment Promotion Board (FIPB) ने मर्यादेपेक्षा अधिक परदेशी गुंतवणूक स्वीकारण्यासाठी INX मीडियाला मिळालेल्या मंजुरीत अनियमिततेचा आरोप लावला होता.\n\nत्यानंतर सक्तवसुली संचालनालयाने (Enforcement Directorate अर्थात ED) कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध एक केस दाखल केली होती. या केसमध्ये कार्ती चिदंबरम यांनी लाच घेतल्याचा आरोप लावण्यात आला आहे.\n\nINX मीडियाद्वारे कथित बेकायदेशीर रक्कम वळवल्याच्या माहितीच्या आधारे CBI ने कार्ती चिदंबरम आणि इतर काही जणांवर एक स्वतंत्र केस दाखल केली आहे.\n\nCBIने पीटर आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या मीडिया फर्मवरील कर चौकशीला रद्द करण्यासाठी कथितरित्या रक्कम घेतल्याच्या प्रकरणात चार शहरांमध्ये चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे मारले होते. या आधीही CBIनं अनेकवेळा कार्ती चिदंबरम यांची चौकशी केलेली आहे.\n\nयाशिवाय सप्टेंबर 2017मध्ये EDनं कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नईतल्या संपत्तींवर टाच आणली होती.\n\nभारतीय माध्यमांनुसार चौकशीदरम्यान EDला माहिती मिळाली की, 2G घोटाळ्यातल्या एअरसेल मॅक्सिस प्रकरणात माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या कार्यकाळात FIPBच्या मंजुऱ्याही मिळालेल्या आहेत. याचबरोबर कार्ती आणि पी. चिदंबरम यांच्या भाचीच्या कंपनीला मॅक्सिस ग्रूपकडून लाच मिळाल्याची माहितीही ED ला मिळाली होती.\n\nमाध्यमांमधल्या वृत्तांनुसार, एअरसेल-मॅक्सिस करारामध्ये माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेचाही तपास CBI करत आहे.\n\nपी. चिदंबरम\n\n2006 मध्ये मलेशियन कंपनी मॅक्सिसद्वारे एअरसेलमध्ये 100 टक्के भागीदारी मिळवण्यासाठी मंजुरी देण्याच्या प्रकरणात चिदंबरम यांच्यावर अनियमततेचे आरोपही लावण्यात आले आहेत.\n\nपण पी. चिदंबरम यांनी नेहमी त्यांच्यावर आणि मुलावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप राजकीय हेतून लावण्यात आल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\nपैसा मागितल्याचा आरोप\n\nपी. चिदंबरम यांच्याबरोबरीने त्यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरोधातही आरोप..."} {"inputs":"...बविण्यात आली. \n\nगावातील साधारण तीस तरुण आणि डॉक्टर यांचे गट करुन घरोघरी जाऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी करण्यात आली. यात कोणाला कोरोनाची लक्षणे आहेत का, हे प्रामुख्याने तपासण्यात आले. \n\nज्यांना लक्षणे आढळत आहेत अशांनाच कोरोना चाचणी करण्यास पाठविण्यात आलं. या सर्वेला चांगला प्रतिसाद मिळाला तसेच अनेक लोक कोरोनाबाधित असल्याचे समोर आले, असं माजी सरपंचांनी सांगितले.\n\nमंचर गावचे माजी सरपंच दत्ता गंजाळे यांनी म्हटलं, ''गणपती आणि मोहरम मोठ्या उत्साहात आमच्या गावात साजरा केला जातो. त्यामुळे गावात कोरोन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये दररोज करत आहोत. तसेच मास्क न घालणाऱ्यांवर कडक कारवाई देखील करत आहोत.''\n\nपुणे जिल्हा परिषदेच्या आकडेवारीनुसार 22 सप्टेंबर पर्यंत एकूण 36,140 इतक्या नागरिकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे, तर 23135 इतके नागरिक कोरोनातून बरे झाले आहेत. \n\nया दिवशी 9336 इतके रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत तर 2777 इतके रुग्ण गृह अलगिकरणात आहेत. आत्तापर्यंत 892 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 1,22,823 इतक्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...बसेल.\" \n\n \"तीस्ता नदीचा प्रवाह अनेक जागी अडवला गेला आहे. त्यामुळेच आता नदीचा हा शेवटचा प्रवाह वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत.\"\n\nग्याट्सो लेपचा सिक्कीममधल्या जलविद्युत प्रकल्पांविरोधात कायदेशीर लढा देत आहेत.\n\nयाबद्दल 'बीबीसी'ने एनएचपीसीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. \"लेपचा जमातीचं संरक्षण करण्यासाठी आम्ही या प्रकल्पाची जागा बदलली,\" असं एनएचपीसीचे मुख्य कार्यकारी संचालक बलराज जोशी यांनी सांगितलं. \n\n\"पूर्वी हा प्रकल्प झोंगुमधल्या कॅपरीडांग मेला ग्राऊंडच्या जागी प्रस्तावित होता. पण या जागेचं सांस्कृत... उर्वरित लेख लिहा:","targets":". बास्नेत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nतीस्ता नदीवरचा तीस्ता -5 हा जलविद्युत प्रकल्प 510 मेगावॅट क्षमतेचा आहे.\n\nआम्ही विकासाच्या विरोधात नाही, असं मायालमीत आणि ग्याट्सो लेपचा यांच्यासारखे कार्यकर्ते पुन्हा-पुन्हा सांगतात. विकास करायचाच असेल तर सिक्कीमला रस्ते, परिवहन अशा पायाभूत संचरनांची गरज आहे. सिक्कीममध्ये इकोटूरिझमलाही मोठा वाव आहे. त्यावर सरकारने भर द्यायला हवा, असं त्यांचं म्हणणं आहे.\n\n\"प्रत्येकालाच विकास हवा असतो पण त्यासाठी लोकांच्या आयुष्याचं आणि पर्यावरणाचं मोल देता कामा नये,\" संध्याकाळी शांत वाहणाऱ्या तीस्ता नदीकडे पाहत मायालमीत सांगते. \n\nजलविद्युत प्रकल्पांवर भर\n\nजलविद्युत प्रकल्पांचे तज्ज्ञ दीपक मोडक यांच्या मते, सिक्कीम आणि ईशान्येकडच्या राज्यांमध्ये जलविद्युत प्रकल्पांमधून सुमारे 63 हजार मेगावॅट ऊर्जानिर्मिती करण्याची क्षमता आहे. कोळशावर आधारित ऊर्जानिर्मिती प्रकल्पांपेक्षा जलविद्युत प्रकल्प हे स्वच्छ ऊर्जेचा पर्याय आहेत. त्यामुळे आपण जलविद्युत प्रकल्पांच्या उभारणीसाठी पुढे आलं पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला. \n\nपर्यावरण तज्ज्ञ आयझॅक किहिमकर यांनी मात्र सिक्कीममधल्या पर्यावरणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. \"तीस्ता नदीवर सिक्कीम आणि पश्चिम बंगालमध्ये ठिकठिकाणी धरणं झाल्यामुळे या नदीची अक्षरश: गटारगंगा झाली आहे. सिक्कीममधल्या डोंगररांगा आणि नद्यांचा उपयोग वीजनिर्मितीसाठी करून घेतला पाहिजे. पण एकाच नदीवर किती धरणं बांधणार आहोत, याचा विचार करायला हवा,\" असं ते म्हणतात. \n\nसिक्कीममध्ये सध्या अतिरिक्त ऊर्जानिर्मिती होते आहे. ही वीज नॅशनल ग्रीडला जोडली जात असल्याने इतर राज्यांनाही वापरता येते. भारतात अजूनही सुमारे 30 कोटी लोकांपर्यंत वीज पोहोचलेली नाही. अशा वेळी जास्तीत जास्त वीजनिर्मिती करण्याची गरज आहे. पण तीस्ता - 4सारखे प्रकल्प राबवताना विकास आणि पर्यावरण यांचा समतोल साधणं ही सरकारसमोरची मोठी कसोटी आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बहुतेक भारतीय डॉक्टर, शिक्षक म्हणून काम करतात. सोबतच अनेकजण गॅस आणि तेल कंपन्यांमध्ये काम करतात. \n\nमूळच्या आंध्र प्रदेशातल्या विजयवाड्याच्या असणाऱ्या डॉ. रजनी चंद्र डिमेलो यांचं राजधानी बाकूमध्ये क्लिनिक आहे. \n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, \"भारतीयांसाठी फारशी काळजीची गोष्ट नाही. जिथे युद्ध सुरू आहे ती जागा राजधानी बाकूपासून जवळपास 400 किलोमीटर दूर आहे आणि बहुतांश भारतीय बाकूमध्येच राहतात. पण आता दोन दिवसांपूर्वीच बाकूपासून सुमारे 60-70 किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या रहिवासी क्षेत्रावर आर्मे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुवातही दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला करण्याच्या आरोपांपासून झाली. या लढाईत आतापर्यंत 100पेक्षा जास्त जण मारले गेले आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...बांधकाम कामगार म्हणून काम केलंलं असावं, अशीही अट ठेवण्यात आली आहे. ज्या कामगारांची नोंदणी कामगार कल्याणकारी मंडळात झाली, तर त्यांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेता येतो. \n\n\"भारतात 2011 साली झालेल्या आर्थिक-सामाजिक सर्वेक्षणानुसार, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 6.50 टक्के लोक बांधकाम क्षेत्राशी संबंधित काम करतात. महाराष्ट्रात जवळपास 75 ते 80 लाखांपर्यंत बांधकाम कामगार आहेत. मात्र, यातील सुमारे 12 लाखांपर्यंतच कामगारांची नोंद झाली आहे,\" असं शंकर पुजारी यांनी सांगितलं.\n\n'नोंदणी प्रक्रियेत गोंधळ'\n\nमहारा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचं प्रमाणपत्र देण्यास पुढे येत नाही. मग अशावेळी कामगाराने प्रमाणपत्र आणायचं कुठून?\" \n\nया स्थितीबाबात आम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे सचिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चु. श्रीरंगम् यांना विचारलं. \n\n\"2007 साली मंडळ स्थापन झालं. 2011 साली खऱ्या अर्थाने मंडळ काम करण्यास सक्रीय झालं. त्यानंतर 2014 सालापर्यंत फार काही नोंदणी झाली नसली, तरी 2014 नंतर संभाजी पाटील निलंगेकरांनी कामगार मंत्रिपदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर नोंदणीप्रक्रिया प्रभावीपणे राबवली गेली\", असे श्रीरंगम् यांनी सांगितलं.\n\nश्रीरंगम पुढे म्हणाले, \"2017-18 या आर्थिक वर्षात साडेतीन लाख, तर 2018-19 या आर्थिक वर्षात साडेसहा लाख कामगारांची नोंदणी झाली. नोंदणी वाढवण्यासाठी आम्ही कामगार नोंदणीची व्याख्याही बदलली. आधीच्या कामांमध्ये बांधकामाशी संबंधित आणखी 22 कामं समाविष्ट केली. ज्यामुळे कामगार नोंदणी वाढण्यास मदत झाली.\"\n\n\"अनेकदा काय होतं की, कामगार स्थलांतरित असताना, त्यामुळे हे कामगार तीन-चार महिने काम करून आपापल्या राज्यात परत जातात. तरीही आमचे अधिकारी कामाच्या ठिकाणी जाऊन कामगारांच्या नोंदण्या करत असतात. मात्र, कागदपत्रांची पूर्तता न करता, हे कामगार आपापल्या राज्यात परततात. त्यामुळे नोंदणी प्रक्रियेत अनेकदा अडचणी निर्माण होतात\", अशी हतबलताही श्रीरंगम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली.\n\nकोट्यवधींचा निधी जमा, कामगारांना लाभ काय?\n\nकामगार मंडळाकडे कामगारांची नोंदणी, उपकर आणि कामगारांची वार्षिक वर्गणी अशा माध्यमातून निधी जमा होतो. शिवाय, उपकर अधिनियमाच्या कलम 3(1) नुसार एकूण प्रकल्प खर्चाच्या एक टक्के रक्कम उपकर निश्चित करण्यात आला आहे. कामगारांची नोंदणी फी 25 रुपये, तर वार्षिक वर्गणी 60 रुपये आकरले जातात. \n\nकामगार मंडळाच्या वेबसाईटवरील प्रसिद्ध माहितीनुसार, मार्च 2019 पर्यंत मंडळाच्या खात्यावर सुमारे 7,482.33 कोटी जमा आहेत. 2018-19 या वर्षात कामगार मंडळाने बांधकाम कामगारांच्या विविध योजनांवर 722.06 कोटी खर्च केले आहेत, तर प्रशासकीय खर्च 108.45 कोटी रुपये खर्च केला आहे.\n\nपुजारी सांगतात, \"उपकर आणि व्याजासहित सरकारच्या कामगार मंडळाकडे सुमारे साडेसात हजार कोटी जमले आहेत. यातील कामगारांवर केवळ 400 कोटी रुपयेच खर्च केले आहेत. या रकमेतील जास्तीत जास्त रक्कम कामगारांवर खर्च करणं गरजेचं आहे. मात्र, हा खर्च करण्याची मागच्या..."} {"inputs":"...बाईल कंपन्या चीनमधल्या आहेत. \n\nवनप्लस, शाओमी, ओपो, विवो हे मोबाईलचे आघाडीचे ब्रँड चीनमधले आहेत. \n\nतर अगदी अॅपलसकट इतर अनेक कंपन्यांच्या मोबाईलचे भाग हे चीनमध्ये बनलेले असतात. अॅपलच्या फोन्सवर 'डिझाईन्ड इन कॅलिफोर्निया, असेंबल्ड इन चायना' असं लिहीलेलं असतं. \n\nमग या अशावेळी चिनी फोन्सचा वापर पूर्णपणे थांबवणं शक्य आहे का?\n\nमोबाईल फोन क्षेत्रामध्ये चिनी बनावटीचे फोन आल्यानंतर फोन्सच्या किंमतींची गणितं बदलली. अद्ययावत तंत्रज्ञान, कॅमेरे असणारे स्मार्टफोन सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध झाल्याने सॅ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ितीनुसार वर्ष 2018-19मध्ये भारताने चीनला 1.17लाख कोटींची निर्यात केली. तर चीनकडून 4.92 लाख कोटींची आयात करण्यात आली. शिवाय भारतातल्या विविध उद्योग क्षेत्रांतल्या चीनच्या वाट्याविषयीचा तपशीलही या लेखात देण्यात आलेला. \n\nयानुसार भारतातल्या स्मार्टफोन क्षेत्रात चिनी उत्पादनांचा वाटा 72% आहे, तर टेलिकॉम इक्विपमेंट क्षेत्रात 25%, टेलिव्हिजन मार्केटमधल्या स्मार्ट टेलिव्हिजन बाजारपेठेत 42-45%, होम अप्लायन्सेस 10-12%, ऑटो कम्पोनंट्स - 26% तर इंटरनेट अॅप्स क्षेत्रात - 66% वाटा आहे. \n\nप्रत्यक्ष - अप्रत्यक्ष सहभाग\n\nभारतात वापरात असणाऱ्या अनेक वस्तू, यंत्रं, उत्पादनं, सेवा ही थेट चीनकडून येतातच. पण त्यासोबत अनेक बाबतींमध्ये अप्रत्यक्ष आयातही होते. उदाहरणार्थ भारत अमेरिकन कंपनीकडून आयात करत असलेल्या एखाद्या उत्पादनात त्या कंपनीने चीनच्या कंपनीनने तयार करून पुरवलेले सुटे भाग वापरले असतील, तर हा वापर कसा टाळणार?\n\nउदाहरणार्थ - आयफोन तयार करणारी अॅपल कंपनी अमेरिकन आहे. या फोनचं डिझायनिंग कॅलिफोर्नियात होतं. पण सुटे भाग चीनमध्ये बनतात आणि फोनही तिथेच असेंबल होतो. \n\n'बॉयकॉट चायना' आवाहन\n\nचीनसोबत सीमेवर झालेल्या झटापटीदरम्यान 20 भारतीय जवान मारले गेल्यानंतर कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज म्हणजेच CII ने बहिष्कार घालण्यासाठीच्या 500 उत्पादनांची यादी जाहीर केलीय. या वस्तूंवर बहिष्कार घालावा असं आवाहन CII ने ट्रेडर्सना केलंय. \n\nतर चिनी कंपन्यांसोबतच्या डील्स आणि चीनमध्ये तयार करण्यात येणारी उपकरणं 'बॅन' करावीत असं दूरसंचार मंत्रालयाने BSNL, MTNL आणि खासगी कंपन्यांना सांगितलंय. \n\nचिनी कंपन्यांची सरकारी कंत्राटं रद्द करण्यात यावीत अशी मागणी स्वदेशी जागरण मंचानेही केली होतं. \n\nया 'व्होकल फॉर लोकल' आणि 'बॉयकॉट चायना' विषयी बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राजीव बजाज यांनी CNBC TV -18 ला मुलाखत दिली.\n\n चीनशिवाय उद्योग करण्याचा विचारही आपण करू शकतो का, यावर ते म्हणाले, \"गेल्यावर्षी बजाजने थेट चीनकडून साधारण 600 कोटींच्या सुट्या भागांची आयात केली. आमच्या एकूण मटेरियल कॉस्टच्या हे प्रमाण 3 -4% आहे. आमचे काही प्रमुख सप्लायर्सही चीनकडून माल मागवतात. एकंदर आम्ही सुमारे 1000 कोटींची आयात चीनकडून करतो. \n\n\"गेल्या अनेक काळापासून आम्ही ही आयात करतो. यामध्ये मोटरसायकलमध्ये वापरल्या जाणाऱ्या अलॉय व्हील्सचं प्रमाण जास्त आहे. हे सप्लायर्स आमचे मित्र आहेत...."} {"inputs":"...बागेत हलवलं, असं जामिया मिल्लिया इस्लामियाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अजीम सांगतात. \n\nगांधीजींनी त्यावेळी म्हटलं होतं, \"जामिया सुरू राहिलंच पाहिजे. जर तुम्हाला आर्थिक चिंता असतील तर मी यासाठी हातात कटोरा घेऊन भीक मागायलाही तयार आहे.\"\n\nगांधीजींच्या या वक्तव्यामुळे जामियाशी संबंधित लोकांचं मनोधैर्य वाढलं. गांधीजी निधी उभारण्याचा प्रयत्न करत होते पण ब्रिटीशकाळात कोणत्याही संस्थेला जामियाची मदत करून स्वतःसाठी अडचणी निर्माण करून घ्यायच्या नव्हत्या. \n\nशेवटी जामियाला दिल्लीत आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लो... उर्वरित लेख लिहा:","targets":"विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला, तर डिसेंबर 1988मध्ये संसदेमध्ये एका विशेष कायद्याद्वारे याला केंद्रीय विद्यापीठाची मान्यता देण्यात आली. \n\nजामिया मिलिया इस्लामियामध्ये आज 56 पीएचडी अभ्यासक्रम, 80 मास्टर्स अभ्यासक्रम, 15 मास्टर्स डिप्लोमा, 56 पदवी अभ्यासक्रम आणि शेकडो डिप्लोमा आणि सर्टिफिकेट कोर्सेस चालवले जातात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बाडी आहे. देशातून भौगोलिक साम्राज्यावादी गेला. मात्र, वैचारिक साम्राज्यवाद अजूनही शाबूत आहे. भारतात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून जनता मुक्तपणे सरकारी धोरणं आणि न्यायपालिकेवर टीका करू शकत आहेत.\"\n\n\"मात्र, पश्चिमेकडची एक शक्ती आहे जी भारताची त्यांच्या दृष्टीने व्याख्या करू इच्छिते. त्यामुळे हा अहवाल पूर्णपणे भारतविरोधी अजेंड्याचा एक भाग आहे. दररोज भारतात शेकडो टिव्ही चॅनल्सवर स्वतंत्रपणे डिबेट होतात, वृत्तपत्रांवर कुठलंच नियंत्रण नाही, सोशल मीडियाला संपूर्ण सूट आहे. हे स्वातंत्र्य नाही तर आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. लोकशाही असलेल्या, बहुसांस्कृतिक आणि समान विचारधारा असणाऱ्या देशांसोबत काम करायची आपली इच्छा असणं स्वाभाविक आहे.\"\n\nते म्हणाले, \"चीनबरोबर सीमावाद होण्याआधी 2017 आणि 2019 सालीदेखील क्वाडची बैठक झाली होती.\"\n\nपॉप गायिका रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांच्या ट्वीटवर भारत ओव्हर-रिअॅक्ट झाला का? या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, \"हे काही खाजगी प्रकरण नव्हतं. सोशल मीडियावर भारतीय दूतावासाबाहेर निदर्शनासंबंधी बोललं जात होतं. ही भाबडेपणाने केलेली कृती नव्हती. दूतावासाची जबाबदारी आमची आहे. लंडनमध्ये भारतीय उच्चायोगावर हल्ला झाला. हल्ल्यावेळी जे उच्चायोगाच्या आत असतात त्यांना काय वाटतं, याची कल्पना आहे तुम्हाला? दिल्लीत बसून तुम्हाला ते कळणार नाही. आपले दूतावास सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्या लोकांची सुरक्षा धोक्यात येत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...बाणीचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला आणि त्यात यशवंतरावांना देखील सहभागी करून घेतलं,\" रानडे सांगतात. \n\n'आणीबाणी फुलासारखी झेलता आली' \n\nपण ज्येष्ठ पत्रकार अभ्युदय रेळेकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"प्रार्थना संपल्यावर शांतता सर्वत्र पसरली. यशवंतराव चव्हाण यांची काय प्रतिक्रिया येईल याची आयोजकांना धास्ती वाटली, पण ते शांतपणे बसले आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पडले. यशवंतराव चव्हाण हे एक थरो जंटलमन होते. ते अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी होते.\n\n\"प्रसंगाचं औचित्य भंग होणार नाही याची ते काळजी... उर्वरित लेख लिहा:","targets":"वा न पटो ते त्याला सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे असंच त्या मानत, असं वैशंपायन सांगतात. \n\nआज दुर्गाबाई असत्या तर\n\nदुर्गाबाईंचे विचार आजच्या काळातही समर्पक असल्याचं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सांगतात. इतकंच नाही तर आज त्यांच्यासारख्या व्यक्तीची उणीव जाणवते असं देखील ते म्हणतात. \n\n\"आजकाल डावा किंवा उजवा अशी वेगवेगळी विशेषणं असलेल्यांची बजबजपुरी आहे. जो कुणी आपलं मत मांडतो त्या व्यक्तीवर डावा किंवा उजवा ठसा मारला जातो. या सगळ्याच्या वर उठून तटस्थतेनं सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा कुणीतरी पाहिजे. दुर्गाबाई तशाच होत्या. त्या उंची व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. त्यांचा नैतिक, भौतिक आणि सात्विक धाक होता,\" कुबेर सांगतात.\n\n\"समाजाचं नेतृत्व हे अनेक अंगांनी करावं लागत असतं. प्रज्ञा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजाचं नेतृत्व केलं आणि लोकांनी ते मान्य केलं. त्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारण्याचं कारण म्हणजे दुर्गाबाईंची लिखाणातली मूल्य आणि जगण्यातली मूल्य समान होती. जे त्यांनी लिहिलं तेच त्या जगल्या,\" असं कुबेर सांगतात. \n\nनुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यिक नयनतारा सेहगल यांना निमंत्रित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं. \n\nजर दुर्गाबाई आज असत्या तर त्यांची काय प्रतिक्रिया असती असं विचारला असता कुबेर सांगतात, \"त्या कडाडल्या असत्या. त्यांना डावं-उजवं पटत नव्हतं. एखाद्याचे विचार पटोत अगर न पटोत ते ऐकण्याची तयारी पाहिजे असंच त्यांना वाटत होतं. कदाचित त्या म्हटल्या असत्या नयनतारा सेहगल यांना तुम्हीच सन्मानानं बोलवलं ना? मग त्यांचं निमंत्रण रद्द का करता. आणि इतकं करूनही जर उद्घाटकाला येण्याची बंदी असती तर निश्चितच त्या स्वतःही बाहेर पडल्या असत्या. \n\nदुर्गाबाईंचा तुरुंगवास \n\n\"1976 ते 1977 या काळात दुर्गा भागवतांना तुरुंगवास झाला. राजकीय बंदीवानाला असतात तशा सोयीसुविधा दुर्गाबाईंना नाकारण्यात आल्या. त्यांना सामान्य कैद्यांबरोबरच ठेवण्यात आलं होतं. याचा उलट दुर्गाबाईंना आनंदच झाला. त्या सांगायच्या मला त्या स्त्रियांनी गोधडी बनवायला शिकवली. तसंच याच काळात त्यांनी अभ्यास आणि लिखाण केलं. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सरकारी मानसन्मान, पुरस्कार किंवा शिष्यवृत्ती असं काही कधीही स्वीकारलं नाही,\" असं रानडे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...बाबत श्रीमंत माने सांगतात, \"माधव फॉर्म्युल्यातील कुणीच भाजपकडे उरले नाहीत. मुंडे कुटुंब आहे, पण ते नाराज आहेत. खडसे सोडून गेले. माळी समाजाचा नेता भाजपकडे नाही. धनगर समाजाचे महादेव जानकर आहेत, पण तेही पंकजा मुंडेंच्या बाजूचे आहेत. त्यात आरक्षण न दिल्याने धनगर समाज नाराज आहे. एकूणच ओबीसींचे सर्व दुवे भाजपपासून तुटले आहेत.\" \n\nमग सहाजिक प्रश्न उभा राहतो, एकीकडे भाजपमध्ये ओबीसींचा नेता असं म्हणण्यासारखे चेहरे समोर दिसत नाहीत, अशावेळी ओबीसी नेता अशी ओळख निर्माण केलेल्या एकनाथ खडसेंच्या पक्षांतरामुळे भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेवा पाटील या समाजापुरते मर्यादित नेते आहेत. ओबीसीमधील एकेका जातीचा एक-एक नेते आहेत. खडसे ओबीसीमधील सर्व जातींचे नेते नाहीत. पण जुना-जाणता नेता पक्षातून गेल्याचा भाजपला निश्चितच फटका बसेल.\"\n\nएकनाथ खडसे असो वा पंकजा मुंडे यांच्या नाराजी हेरून किंवा त्यांना आव्हान म्हणून भाजपनं आधीच पर्याय उभे केलेत का, हाही प्रश्न उभा राहतो. \n\nकारण एकनाथ खडसे यांच्या भागात गिरीश महाजन यांच्यासारखा नेता, तर पंकजा मुंडेंच्या भागात भागवत कराड यांच्यासारखा नेता भाजपने पुढे आणला. पण यांना पर्याय म्हणून पाहता येईल का?\n\nभाजपनं काय पर्याय उभे केले?\n\nजयदेव डोळे म्हणतात, \"भागवत कराड हे ओबीसी नेतेच काय, ते मुंडे कुटुंबीयांनाही पर्याय ठरू शकत नाहीत. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांना ती ओळख मिळाली. त्यात गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकारण केलं. भागवत कराड यांनी राज्यसभेत जाण्यापूर्वी औरंगाबादच्या महापौरपदाच्या पलिकडे काही फारशी उडी मारली नाही.\"\n\nगिरीश महाजन, देवेंद्र फडणवीस\n\nदुसरीकडे खडसेंना सुद्धा पर्याय म्हणून गिरीश महाजन कायम पुढे येताना दिसतात. मात्र श्रीमंत माने म्हणतात, \"गिरीश महाजन हे डॅशिंग आमदार वगैरे इथवर ठीक आहे, पण ते एकनाथ खडसेंना पर्याय होऊ शकत नाहीत. कारण संघटन कौशल्य आणि राज्यभरातील चेहरा म्हणून ओळख ही खडसेंसारखी गिरीश महाजनांकडे नाही.\"\n\n\"जरी आपण महाजन किंवा भागवत कराडांकडे पर्याय म्हणून पाहिले तरी ते सकारात्मकदृष्ट्या पर्याय दिले नाहीत, तर पक्षातल्याच नेत्यांना आव्हान देण्यासाठी यांना मोठं केलं गेलं. त्यामुळे यांना आपण पर्याय तरी कसं म्हणणार?\" असं श्रीमंत माने म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बाहुबली-2 आणि टॉयलेट एक प्रेमकथा हे सिनेमे चीनमध्ये प्रदर्शित झाले. तर, सुलतान और पॅडमॅन लवकरच झळकणार आहेत.\n\nभारतातले सिनेमे चीनमध्ये एवढे लोकप्रिय होत आहेत की चीनमधल्या सिनेमांच्या कथा, त्याची ट्रीटमेंट यावर प्रश्न विचारले जात आहेत.\n\nबॉलीवुड आणि परदेशी सिनेमा चीनमध्ये मागवणारे चियानपिन ली यांच्या मते, ते कॉलेजच्या काळात 'थ्री इडियट्स'मधल्या सायलेन्सर या व्यक्तिरेखेसारखेच होते. पुस्तकांची घोकंपट्टी करायचे.\n\nबीजिंगच्या पूर्वेला असलेल्या त्यांच्या कार्यालयात चियानपिन ली यांची भेट झाली. त्यांनी 'ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"नेमे तरुणांना समोर ठेवून बनवले जातात. मागच्या वर्षी बनलेल्या 'वुल्फ वॉरियर' नावाच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 5.6 अब्ज युआन कमवले. 1 युआन म्हणजे जवळपास 10 रुपये असा हिशोब आहे.\n\nभारतीय चित्रपटांचा चीनमध्ये इतिहास \n\nचीनमध्ये फिरताना मला लक्षात आलं की, 50-55 वर्षांच्या अनेक लोकांना राज कपूरच्या 'आवारा' सिनेमाच्या टायटलं साँगची चाल लक्षात आहे. 'आवारा हूँ' ला अनेक लोक 'आबालागू' म्हणून गातात. \n\n'आवारा', जितेंद्र आणि आशा पारेखचा 'कारवां' सारख्या सिनमांची कथानकं किंवा गाण्यांच्या चाली लोकांच्या अजूनही लक्षात आहे. \n\nया लोकांपैकीच एक आहे ईस्टार फिल्म्सचे प्रमुख अॅलन ल्यू. \n\nबीजिंगच्या छाओयांग भागातल्या त्यांच्या ऑफिसमध्ये जायला एका मोठ्या हॉलमधून पायऱ्या चढून जावं लागतं. \n\nत्या हॉलच्या भिंतीवर 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमाचं पोस्टर लावलं होतं. \n\nअॅलन 10-11 वर्षांचे होते तेव्हा त्यांनी आयुष्यातला पहिला सिनेमा पाहिला, तो सिनेमा होता आवारा. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीची गोष्ट आहे ही. \n\nते जुन्या आठवणी सांगतात. \"मी दर आठवड्याला माझ्या आई-वडिलांसोबत एका मोठ्या मैदानात सिनेमा पाहायला जायचो. मध्यभागी एक मोठा स्क्रीन लावलेला असायचा आणि आम्ही खुर्च्यांवर बसायचो. मी पहिला सिनेमा पाहिला तो आवारा आणि दुसरा पाहिला त्याचं चीनी नाव होतं 'दा पंग छू' (कारवां) \n\nअॅलन सांगतात की, 70 आणि 80 च्या दशकात चीनमध्ये कमर्शिअल थिएटरचं एवढं प्रस्थ नव्हतं. आणि बहुतांश लोक 500 ची आसन क्षमता असलेल्या कल्चरल थिएटरमधल्या सिंगल स्क्रीनमध्ये सिनेमे पाहायचे. परदेशी सिनेमांना डब केलं जायचं. \n\nचीनमध्ये बहुतांश चित्रपट तरुणांना डोळ्यासमोर ठेवून बनवले जातात.\n\nजाणकार सांगतात की, राजकीय आणि इतर कारणांमुळे अनेक वर्ष भारतीय सिनेमे चीनमध्ये दाखवले जात नव्हते . \n\nआमिर खानच्या दंगल सिनेमाला अॅलन ल्यूच चीनमध्ये घेऊन आले. त्यांनी पहिल्यांदा हा सिनेमा मुंबईत आमिर खानच्या घरी पाहिला होता. \n\nस्थानिक औषधी वनस्पती घालून केलेला चहा घेत ते माझ्याशी गप्पा मारत आहेत. \"दंगल संपला तेव्हा मी रडत होतो. मला वाटलं हा सिनेमा माझ्याच आयुष्यावर बेतलेला आहे.\n\nयात दाखवलं आहे की आई-वडील मुलांशी कसं वागतात. मला आठवलं की मी लहान होतो तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला कशा नव्या नव्या गोष्टी शिकवल्या होत्या. मला खात्री होती की हा सिनेमा चीनमध्ये जरूर चालणार.\"\n\nल्यू यांना वाटलं दंगल चीनमध्ये साधारण..."} {"inputs":"...बाहेरचा भाग आहे. टाइम्सने तर रोस्टरबाबत असे गैरप्रकार २० वर्षांपासून होत असल्याची बातमी छापली आहे. त्यावरून ही कीड किती खोलवर गेली आहे याचा अंदाज येऊ शकतो.\n\nखालच्या कोर्टांत गैरप्रकार?\n\nआजवर सर्वोच्च न्यायालयाबद्दल फारसं वावगं बोललं गेलं नसलं तरी उच्च न्यायालय आणि खालच्या कोर्टातले गैरप्रकार लपून राहिलेले नाहीत. इथे अपवादानेच न्याय मिळतो, असं लोक उघडपणे बोलतात. या ताज्या बंडामुळे हा समज अधिक पक्का होणार आहे. वरचं बंड शमलं असलं तरी तुंबलेले खटले, सोयीस्कर न्यायदान, भ्रष्ट हितसंबंध यांचा निचरा कधी... उर्वरित लेख लिहा:","targets":"लाईव्ह कवरेज फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वरही फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बीबीसीनं भीमा कोरेगाव प्रकरणाचे तपास अधिकारी आणि पुण्याचे पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांना या आरोपांबद्दल तसेच पाळत ठेवण्याच्या प्रकरणाबद्दल माहिती आहे असे विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.\n\nफक्त राष्ट्रहिताच्यादृष्टीने संवादात अवरोध निर्माण करण्यासाठी सरकारी संस्थाची नियमावली आहे, असं रवीशंकर प्रसाद यांनी सांगितलं. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये काम करणाऱ्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असतो. \n\nव्हॉट्सअॅप संदर्भातील या बातमीवर बोलताना इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशनचे कार्यकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"मानले जातात. गडलिंग यांना कोरेगाव भीमा प्रकरणी अटक करण्यात आली होती. या खटल्यात राठोड हे गडलिंग यांचे वकील म्हणून काम पाहत आहेत. \n\nभीमा कोरेगाव खटल्यातील पत्रव्यवहार दाखवण्यासाठी बगिंगचा वापर करण्यात आला होता, असा आरोपही राठोड यांनी केला. \"सिटीझन लॅबच्या संशोधकांशी झालेल्या संभाषणानंतर माझ्या लक्षात आलं, की याआधी पाळत ठेवण्याच्या पद्धतीमध्ये संबंधित व्यक्तीला माहीत असलेल्याच एखाद्या मेल अॅड्रेसवरून झिप फाईल अॅटॅचमेंट पाठविली जायची. तुम्ही ही अॅटॅचमेंट उघडली, की आतमध्ये काहीच नसायचं. ही किंवा अशीच एखादी पद्धत वापरून सरकारनंच भीमा कोरेगावसंबंधीची पत्रं 'पेरली' असावीत असा संशय घ्यायला वाव आहे. त्या पत्रातील हास्यास्पद मजकुरामुळं तर हा संशय अधिकच पक्का होतो. सुरेंद्र गडलिंग यांनाही असेच कॉल आणि मेल यायचे, हेसुद्धा मला नीट आठवतंय.\"\n\nराठोड हे याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहेत. \"या सगळ्या गोष्टींचा विचार करता अशा हेरगिरीचा फटका बसलेल्या व्यक्तींनी समोर यावं आणि कायदेशीर कारवाई करावी. सध्याच्या अघोषित आणिबाणीमध्ये हाच एक पर्याय समोर दिसत आहे. नियोजनबद्ध आणि एकत्रितरित्या केलेल्या प्रयत्नांचा काहीतरी परिणाम दिसून येईल. \n\n29 नोव्हेंबरला राठोड यांना एक व्हॉट्स अॅपकडून एक मेसेज आला होता. तुमच्या फोनवर हल्ला होऊ शकतो आणि सुरक्षेच्या कारणास्तव तुम्ही तुमचं व्हॉट्स अॅप अपडेट करा, असं त्यामध्ये म्हटलं होतं. \n\nकार्यकर्ते आणि वकील असलेले अपार गुप्ता याप्रकरणी सांगतात, \"सर्वोच्च न्यायालयानं खासगीपण जपण्याच्या अधिकारासंदर्भात दिलेल्या निकालाचा विचार करता हे अधिक चिंताजनक आहे. या निकालानानुसार सरकार स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्या जाणाऱ्या स्पायवेअरवरच्या वापरावर बंदी घालू शकतं. सध्या भारतात हे स्पायवेअर वापरले जात आहेत.\" \n\nतर NSO या इस्त्रायली सायबर इंटेलिजन्स कंपनीने आपण काहीही चूक केलं नसल्याचं म्हटलंय. NSOने एक निवेदन प्रसिद्ध केलंय. त्यात कंपनीने म्हटलंय, \"हे आरोप आम्हाला मान्य नाहीत. आम्ही याच्या विरोधात लढा देऊ. लायसन्स असणाऱ्या सरकारी गुप्तचर संस्था आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांना दहशतवाद आणि गंभीर अपराधांचा मुकाबला करायला मदत करणारी टेक्नॉलॉजी तयार करणं हे NSOचं उद्दिष्टं आहे. \"\"मानवाधिकार कार्यकर्ते आणि पत्रकाराच्या विरोधात वापर करण्यासाठी आम्ही तंत्रज्ञान विकसित केलेलं नाही आणि असं करण्याची..."} {"inputs":"...बीयांच्या संबंधांविषयी दिल्लीतले ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात, \"मुकूल वासनिक हे भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. राजीव गांधींनी त्यांना अध्यक्ष केलं होतं. दलित समाजातले विदर्भातले ते होते. 1991मध्ये नरसिंहराव पंतप्रधान झाल्यानंतर तर त्यांच्या कॅबिनेटमध्ये राज्यमंत्री होते. काँग्रेस सत्तेच्या बाहेर आले तेव्हा त्यांना जनरल सेक्रेटरी करण्यात आलं. अनेक वर्षं ते राजस्थानचे प्रभारी होते. त्यानंतर बुलडाणा आणि रामटेक येथून ते निवडणूक लढवायचे. त्यानंतर ते मनमोहनसिंग यांच्या कॅबिनेटमध्ये होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ये विनायक बांगडे उमेदवार म्हणून असणं आवश्यक आहे. कारण ते तेली समाजाचे आहेत आणि रामटेकमध्ये तेली समाज मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय तेली समाजाला यापूर्वी तिकीट मिळालं नव्हतं, तीही भरपाई होईल, असंही काँग्रेस श्रेष्ठींना वाटलं असेल,\" जानभोर पुढे सांगतात. \n\nरामटेकचा काँग्रेसचा उमेदवार अजून जाहीर करण्यात आलेला नाही. \n\nमुकूल वासनिक यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. \n\nचंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. यामध्ये बल्लारपूर, राजुरा, आरणी, वरोरा, चंद्रपूर आणि वाणी यांचा समावेश होतो. \n\nभाजपचा पलटवार\n\nअशोक चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत असा आरोप केला आहे की, भाजप फोडाफोडीचं राजकारण करत आहे. \n\nयावर शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले, \"प्रत्यक्षात चव्हाण साहेबांनी चंद्रपूरमध्ये धानोरकरांना राजीनामा द्यायला लावला, त्यांना चंद्रपूरचं तिकीट देतो म्हणाले आणि त्यांना तिकीट दिलं नाही. तुम्हाला तुमची लोकं सांभाळता येत नाहीत, तुमचं कोणी ऐकत नाहीत, मग तुमच्याकडे का लोक राहतील.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बू ग्लेशिअरचा दौरा केला होता. त्यावेळी या ग्लेशिअरमधील बर्फ अपेक्षेपेक्षा जास्त गरम असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. \n\nत्यावेळी बर्फाचे तापमान केवळ -3.3 अंश सेल्सिअस होते. इतकेच नाही तर तेथील सर्वात थंड बर्फाचे तापमान हे मीन अॅन्युअल एअर टेम्परेचर म्हणजेच जमिनीखालील तापमानापेक्षा (कुठलाही बाह्य हस्तक्षेप नसल्यास हे तपामान वर्षभर जवळपास सारखंच असते) तब्बल दोन अंश जास्त होते.\n\nबर्फाखाली गाडले गेलेले मृतदेह वर येण्यामागे केवळ हिमनद्या वितळणे हे एकमेव कारण नाही. तर खुंबू ग्लेशिअर सरकत चालल्यानेही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची इच्छा असते.\"\n\n\"त्यामुळे त्यांची स्वतःची किंवा त्यांच्या कुटुंबीयांची तशी इच्छा असल्याखेरीज एखाद्या गिर्यारोहकाचा मृतदेह पर्वतावरून खाली आणणे, हा त्यांचा अनादर ठरू शकतो.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बेन पटेल ट्विटरचा वापर सरकारी आणि पक्षाचे रिट्विट आणि शुभेच्छा देण्यासाठी करतात.\n\nदिव्या स्पंदना\n\nकाँग्रेसच्या युवा नेता आणि सोशल मीडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांना ट्विटर वर 5 लाख 59 हजार लोक फॉलो करतात.\n\nदिव्या स्पंदना सोशल मीडियावरच्या काँग्रेसच्या सक्रियतेचे कारण आहे.\n\nत्यांनी 19 हजारापेक्षा अधिक ट्वीट केले आहेत, आणि पक्षाच्या सोशल मीडियाची कमान त्यांच्या हाती असल्यानं साहजिकच त्या ट्विटरवर अतिशय सक्रिय आहेत. \n\nकाँग्रेसच्या बहुतांश अकाउंटवरून झालेले ट्वीट त्या रिट्वीट करण्याशिवाय भाजपवर निश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा यांचे जवळजवळ 1 लाख 9 हजार फॉलोअर्स आहेत, तर प्रीती शर्मा मेनन यांचे 71 हजार फॉलोअर्स आहेत.\n\nआपच्या प्रवक्ता रिचा पांडे मिश्रा यांना ट्विटरवर 6312 लोक फॉलो करतात.\n\nइतर महिला नेता \n\nराष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांचे जवळजवळ तीन लाख फॉलोअर्स आहेत. त्या मराठी भाषेत महाराष्ट्राशी निगडीत मुद्दयांवरच ट्वीट करतात.\n\nसमाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांना 14,000 लोक फॉलो करतात.\n\nलालू प्रसाद यादव यांची मुलगी मीसा भारती यांनी तर तब्बल 20 हजाराहून अधिक ट्विट केले आहेत आणि त्यांना 87 हजाराहून अधिक लोक फॉलो करतात. मीसा बहुतांशवेळा भाजपावर निशाणा साधतात.\n\nत्याचवेळी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती ट्विटरवरच नाहीत. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्याची तसंच महिलांना आणि मुलींना सोशल मीडियावरून त्रास देणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली. 'लोकमत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे. \n\nयापूर्वी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात येत होती. आता मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसंच सोशल मीडियावरून महिलांना किंवा मुलींना त्रास देणाऱ्यांवर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.\n\n२०१४ मध्ये भाजपा सरकारमध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बोरबर मुला-मुलींमध्ये हार्मोनल बदल होत असतात. या बदलांचा सामना करणारा मुलगा मग त्याचे मित्र किंवा इंटरनेटवर त्याच्या उत्सुकतेचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो. \n\nमुलं एका सांस्कृतिक विरोधाभासात जगत आहेत. आजची मुलं अशा काळात आहेत जिथे सेक्च्युअल कंटेंट इंटरनेटवर उघडपणे उपलब्ध आहे. देश-परदेशातले सिनेमे ही मुलं बघू शकतात. सिनेमांमध्ये सेक्स सीन, आयटम सॉन्ग आणि दुहेरी अर्थाचे डायलॉग्ज यांचा भडीमार असतो. \n\nतर दुसरीकडे समाजात सेक्सवर उघडपणे बोलणं वर्ज्य आहे. मुलांनी या विषयावर काही प्रश्न विचारले की, ते... उर्वरित लेख लिहा:","targets":"लक्ष देऊन मुलांना योग्य मार्ग दाखवू शकतात. \n\nमुलांशी चर्चा करा - आपण मुलांसोबत किती वेळ घालवतो, त्यांच्याशी किती बोलतो, हे तपासलं पाहिजे. ते लहान असल्यापासनच आपण त्यांच्याशी बोलत नसू तर किशोरावस्थेत आल्यानंतर त्यांना आपल्याशी बोलायची इच्छा होणार नाही.\n\nतुमचं वर्तन : कुटुंबाचे आदर्श किती मजबूत आहेत यावर मुलांचं वागणं बऱ्याचअंशी अवलंबून असतं. मुलं इतरांचं बघून शिकतात. आईवडील घराच्या बाहेरच नाही तर घरातही किती सभ्यपणे वागतात, याचा मुलांवर परिणाम होत असतो. \n\nमर्यादा सांगा - मूल लहान असल्यापासूनच त्याला मर्यादा घालून द्या. असं केल्याने पौगंडावस्थेत आल्यावर त्याला अचानक आपल्यावर बंधनं लादली जात आहेत, असं वाटणार नाही.\n\nमूल 6-7 वर्षांचं असल्यापासूनच त्याला एखाद्या गोष्टीला किती मर्यादा आहे, हे समजवून सांगावं. उदारणार्थ, खेळणं, टिव्ही किंवा मोबाईल बघणं, यांच्या वेळा ठरवून द्याव्या. चूक झाल्यावर आईवडील बोलतील, याची जाण त्याला असायला हवी. \n\nविश्वासाची मर्यादा - मुलं आणि पालक यांच्यात विश्वास असायला हवा. मात्र, या विश्वासाचीही मर्यादा असायला हवी. आपलं मूल चूक करणारच नाही, या गैरसमजात राहू नका. त्याचवेळी मुलांनाही हे कळायला हवं की त्याने आई-वडिलांचा त्याच्यावर असलेल्या विश्वासाचा आदर करायला हवा. \n\nअडचणीत साथ द्या - मुलावर एखादी अडचण ओढावली तर त्याला एकटं सोडू नका. उलट योग्य पद्धतीने त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव करून द्या. असं केल्याने ते योग्य मार्गावर येतील. \n\nमुलांवर पाळत ठेवावी का?\n\nसोशल मीडियावर मुलं काय करत आहेत, हे जाणून घेण्यासाठी बरेचदा हेरगिरी करणारे अॅप मुलांच्या फोनमध्ये डाऊनलोड करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याने किती फायदा होतो?\n\nसायबर तज्ज्ञ पवन दुग्गल म्हणतात, \"मुलांच्या मोबाईलवर तुम्ही हेरगिरी करणारे अॅप डाऊनलोड करू शकता. मात्र, आपल्याला वाटतो तेवढा त्याचा फायदा होत नाही. आजकाल मुलंही इतकी स्मार्ट आहेत की त्यांना हे माहिती असतं की अमुक एक अॅप आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी टाकलेला आहे. तेही यातून मार्ग काढतात.\"\n\n\"दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांना कळलं की तुम्ही त्यांच्यावर पाळत ठेवत आहात की मग त्यांचा तुमच्यावरचा विश्वास डळमळीत होतो.\"\n\nपवन दुग्गल म्हणतात की यापेक्षा मुलांशी सायबर क्राईम आणि यासंबंधीच्या कायद्याविषयी बोला. \n\nते म्हणतात, \"आज प्रत्येकाच्या घरात एक डिजीटल दरी निर्माण झाली आहे, ही खरी समस्या आहे...."} {"inputs":"...बोर्डावर नियुक्ती झाली होती. पाणी संवर्धन आणि वीजेचा वापर कमी व्हावा यासाठी काम करणाऱ्या स्मार्ट युटिलिटी सिस्टम्स कंपनीचे खन्ना उपाध्यक्ष आहेत. \n\n5. हिरल तिपिर्नेनी\n\nहिरल यांचा जन्म मुंबईचा आहे. त्या तीन वर्षांच्या असताना त्यांचे कुटुंबीय अमेरिकेतील क्लिव्हलँड, ओहिओ येथे स्थायिक झालं. हिरल यांनी नॉर्थइस्ट ओहिओ मेडिकल युनिव्हर्सिटीतून डॉक्टर ऑफ मेडिसिनची डिग्री घेतली. \n\n'कॅन्सर रिसर्च अडव्होकेट' म्हणून मॅरिकोपा हेल्थ फाऊंडेशनसाठी त्या गेली 10 वर्ष कार्यरत आहेत. \n\n6. कमला हॅरिस\n\nजमैकाचे डोनाल्ड ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"रशियन आणि हिब्रू या भाषा येतात. टेक्सास भागातून ते रिंगणात आहेत. \n\n9. आफ्ताब पुरेवल \n\nआफ्ताब पुरेवल हे हॅमिल्टन कंट्री क्लर्क ऑफ कोर्ट्स आहेत. हे पद भूषणवणारे ते गेल्या शंभर वर्षांतील पहिले डेमोक्रॅट आहेत अशी माहिती त्यांच्या वेबसाइटवर आहे. त्यांनी सरकारी कामांमध्ये पारदर्शकता आणली आणि त्यातून त्यांनी सरकारचे 9 लाख डॉलर्स वाचवले असं वेबसाईटवर म्हटलं आहे. ते ओहियोतून निवडणूक लढवत आहेत.\n\n10. संजय पटेल\n\nफ्लोरिडातून नशीब आजमावणाऱ्या संजय यांच्याकडे तंत्रज्ञान, स्ट्रॅटेजी आणि प्रोजेक्ट मॅनजमेंटचा दोन दशकांचा अनुभव आहे. स्वत:चा बिझनेस सांभाळणाऱ्या संजय यांनी एका स्वयंसेवी संस्थेचीही स्थापना केली होती.\n\nमात्र आता ते राजकीय चळवळ प्रक्रियेत सक्रिय आहेत. समाधानकारक वेतन, सर्वसमावेशक आरोग्य यंत्रणा आणि शिक्षणात सुधारणा या मुद्दांवर ते निवडणूक लढवत आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...बोलणी करून आपला आणि त्यांचाही फायदा कसा होईल हे पाहणारा असेल. \n\n'वंचितनं पक्का केला भाजपचा विजय'\n\n\"भीमा कोरेगावच्या प्रकारानंतर प्रकाश आंबेडकर यांचं नेतृत्व खऱ्या अर्थाने समोर आलं. प्रकाश आंबेडकर आणि MIM चे असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जिंकून आले नाहीत. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची पारंपारिक मतं फोडण्यात वंचित आघाडीने यश मिळवलं. नांदेडमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव होण्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका कळीची ठरली. एकाप्रकारे भाजपने महाराष्ट्रात मिळवलेल्या विजयात व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेड, सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या आठ मतदारसंघात काँग्रेस आघाडीचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर राहून पराभूत झाले आहेत. या मतदारसंघांमध्ये आघाडीचा उमेदवार जितक्या मतांनी पराभूत झाली त्याहून अधिक मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला मिळाली आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...बोले\n\nआयपीएलच्या माध्यमातून फक्त खेळाडू नव्हे तर कोचेस, फिजिओथेरपिस्ट, व्हीडिओ अनालिस्ट, ट्रेनर, अंपायर, कॉमेंटेटर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. अनेक विदेशी खेळाडूंसाठी आयपीएलद्वारे दीड महिन्यात मिळणारा पैसा ही वर्षभराची बेगमी असते कारण देशासाठी वर्षभर खेळूनही त्यांना एवढा पैसा मिळत नाही. \n\nख्रिस मॉरिस\n\nभारतासाठी खेळणारे खेळाडू, देशांतर्गत खेळाडू, युवा खेळाडू, विदेशी खेळाडू असं वर्गीकरण असतं. लिलावात जेवढी बोली लागते तेवढं मानधन खेळाडूला मिळतं. कामगिरीत सुधारणा होत गेल्यास मानधनात वाढ होते. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आटोपून शांतपणे मॅच पाहता येते. टेस्ट मॅच पाच दिवस चालते. वनडे आठ-नऊ तास चालते. आयपीएलची मॅचचा निकाल पाहून झोपता येतं. आयपीएल सामन्यांवरून फँटसी लीग खेळणाऱ्यांची संख्या काही लाखांमध्ये आहे. \n\nकोरोनामुळे प्रत्येकाच्या आयुष्यावर ताण आहे. काहींनी स्वत: कोरोनाचा अनुभव घेतला आहे. काहींना आप्तस्वकीयांसाठी धावपळ करावी लागते आहे. अनेकांनी जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. वर्तमानपत्र, टीव्ही चॅनेल, वेबसाईट्स सगळीकडे कोरोनाच असतो. अशा परिस्थितीत आयपीएल काही तास विरंगुळा देतं असं अनेकजण सांगतात. \n\nआयपीएलचा व्यवस्थेवर ताण\n\nएवढ्या प्रचंड स्पर्धेचा गाडा हाकण्याचं काम आयपीएल प्रशासन आणि बीसीसीआय करतं. आयपीएलच्या मॅचसाठी प्रचंड असा पोलीस बंदोबस्त असतो. आयपीएल खेळाडूंच्या बसेस मॅचसाठी जातात-येतात तेव्हा वाहतुकीचं नियंत्रण करावं लागतं. आपात्कालीन परिस्थितीसाठी आयपीएलची मॅच सुरू असताना तीन आयसीयू युनिटधर्तीवर सज्ज अम्ब्युलन्स मैदानाबाहेर उभ्या असतात. विमानतळावर स्वतंत्र चेकइन आणि सेक्युरिटी काऊंटर उभारण्यात येतात. \n\nबायोबबलमध्ये खेळाडूंच्या दररोज कोरोना चाचण्या होतात. प्रत्येक संघात 25 खेळाडू, तेवढाच सपोर्ट स्टाफ, प्रशासकीय कर्मचारी, लॉजिस्टिक्स पाहणारी माणसं, सोशल मीडिया टीम, अन्य मंडळी असतात. शेकडो लोकांच्या रोज चाचण्या घेणं, रिपोर्ट देणं हे काम चालतं. \n\nबायोबबलबाहेर कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चाचणी, त्याचा निकाल, अम्ब्युलन्स, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड यासाठी वणवण करत असताना आयपीएल अय्याशी ठरतं. म्हणूनच देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच आयपीएल बंद करा अशी ओरड सोशल मीडियावर होऊ लागली. मात्र जागतिक क्रिकेटमध्ये भारताचं असलेलं अग्रणी स्थान, अर्थकारण, बीसीसीआयमध्ये कार्यरत शीर्षस्थ राजकारणी यामुळे आयपीएलच्या मॅचेस सुरू होत्या.\n\nबीसीसीआयला यंदाचा हंगामही युएईत आयोजित करता आला असता. प्रवास टाळण्यासाठी एकाच शहरात सर्व सामन्यांचं आयोजन करता आलं असतं. उदाहरणार्थ मुंबईत वानखेडे, ब्रेबॉर्न, शरद पवार जिमखाना ग्राऊंड, डी.वाय.पाटील अशी किमान चार स्टेडियम्स आहेत. यामुळे प्रवासातला धोका टळला असता. \n\nइंग्लंडविरुद्धच्या मालिकेचं यशस्वी आयोजन\n\nभारतीय संघ आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध 4टेस्ट, 5 ट्वेन्टी-20 आणि 3 वनडे खेळला. चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे अशा तीन ठिकाणी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं. या..."} {"inputs":"...ब्ध नाही. \n\n800हून जास्त शेतकऱ्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यातं आलं होतं.\n\nत्यामुळे या सर्व रुग्णांना Cholinestrase Test टेस्ट खाजगीरित्या करून घ्यावी लागली, असं अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nतसंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर रुग्ण भरती होत असतानाही यवतमाळच्या शासकीय महाविद्यालयात या रुग्णांसाठी समर्पित अति दक्षता विभाग नाही, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.\n\nयवतमाळ हे जिल्ह्याचं ठिकाण वणी, पुसद, उमरखेड, मारेगाव, झरी यांसारख्या तालुक्यापासून जवळपास 70 ते 120 किलोमीटर अंतरावर आहे. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी तो औषध खरेदी करायला जातो त्यावेळी तिथल्या विक्रेत्यानं त्याला सर्व खबरदारीचे उपाय सांगायला हवे. विक्रेत्याला परवाना मिळालेला असतो, तो काही अडाणी नसतो. 21 शेतकरी मरेपर्यंत आरोग्य अधिकारी, कृषी अधिकारी काय झोपले होते काय?\" असा प्रश्न शेट्टी विचारतात. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nयाबद्दल वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोरी तिवारी सांगतात, \"सदर अहवालात शेतकऱ्याला जबाबदार धरण्याच्या ज्या शिफारशी करण्यात आल्या आहेत, त्या नोकरशाहीची मानसिकता दाखवून देतात. कीटकनाशक कंपन्या आणि अधिकाऱ्यांनी पूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे राजकर्त्यांवर जो दबाव आला त्याचा असर एसआयटीच्या अहवालावर स्पष्टपणे दिसून येतो.\" \n\n\"ज्या कंपन्यांच्या कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी मेले, ज्यांची नावं समोरं आली आणि ज्यांच्यावर काही दिवसांची बंदीही टाकण्यात आली अशा कंपन्यांना एसआयटीनं मोकळं सोडलं आहे.\"\n\n\"त्यामुळे शेतकरी स्वावलंबन समितीनं हा अहवाल केराच्या टोपलीत टाकण्याची शिफारस केली आहे. तसंच या प्रकरणाची नव्यानं न्यायालयीन चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे,\" असं तिवारी पुढे सांगतात. \n\nकीटकनाशकांतून विषबाधेच्या घटनांमुळं शेतकरी हेल्मेट परिधान करून कीटकनाशकांची फवारणी करत होते.\n\nराज्य कृषी मंत्री सदा खोत यांना अधिकाऱ्यांवरील आरोप निश्चितीबद्दल विचारलं असता त्यांनी सांगितलं की, \"याप्रकरणात कृषी, आरोग्य आणि पोलीस विभागातील अधिकारी दोषी आहेत की नाही यासाठी आम्ही स्वतंत्रपणे चौकशी करत आहोत. तसंच शेतकऱ्यांवर अन्याय करणारी या अहवालातील कोणतीही शिफारस सरकार स्वीकारणार नाही. \" \n\nSITनं केलेल्या शिफारशी\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ब्युलन्स चालकांच्या या कारभाराबद्दल बोलताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बदलापूरात सांगितलं की, सगळ्या अँब्युलन्स ताब्यात घेऊन कोरोनाग्रस्तांना किंवा संशयितांना त्यांची मोफत सेवा द्या.\n\nबदलापूरचीआरोग्य क्षमता\n\n'तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता'\n\nअंबरनाथ आणि बदलापूर परिसराचं वार्तांकन करणारे लोकमत वृत्तपत्राचे वरिष्ठ उपसंपादक पंकज पाटील यांच्याशी आम्ही याबद्दल 2 जुलैला बोललो. पंकज स्वतः सध्या कोव्हिड-19 आजाराने ग्रस्त आहेत. अंबरनाथमध्ये त्यांच्या सासूबाईंना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांना हरतऱ्हेचे उप... उर्वरित लेख लिहा:","targets":"सार, लोकसंख्या ही 10 लाख 31 हजार 316 आहे. गेल्या दहा वर्षांत किफायतशीर दरात गृहविक्री या भागात झाल्याने ही लोकसंख्या 5 ते 6 लाखांनी वाढल्याचा अंदाज इथल्या नगरविकास तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. या 15 लाख लोकसंख्येसाठी उल्हासनगर इथे एक मोठं सरकारी सेंट्रल हॉस्पिटल आहे. \n\nबदलापूरात नगरपालिकेचं एक दुबे रुग्णालय आणि दुसरं छोटं जिल्हा ग्रामीण रुग्णालय आहे. तर, अंबरनाथमध्ये छाया हॉस्पिटल हे उपजिल्हा रुग्णालय असून गेल्या एका वर्षांत तिथल्या एकाही कर्मचाऱ्याचा पगार झालेला नाही. या व्यतिरिक्त अंबरनाथ नगरपालिकेकडे स्वतःची कोणतीच आरोग्य व्यवस्था आजतागायत नाही.\n\nआरोग्याच्या या स्थितीबद्दल जाणून घेण्यासाठी उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या उपनगरांचे प्रांताधिकारी आणि अंबरनाथ, बदलापूर नगरपालिकांचे प्रशासक जगतसिंग गिरासे यांच्याशी बीबीसी मराठीने बातचीत केली. बदलापूर आणि अंबरनाथच्या नगरपालिकांची मुदत मे महिन्यात संपली आहे. मात्र, कोरोनामुळे या पालिकांची पंचवार्षिक निवडणूक रखडली आहे. त्यामुळे सगळा कारभार प्रशासकांकडे आहे.\n\nप्रशासक गिरासे सांगतात, \"या उपनगरांमध्ये आम्ही सध्या बेड्स, ऑक्सिजनची व्यवस्था त्यासाठी लागणारी जागा हे उपलब्ध करून दिलं आहे. औषधंही पुरवली आहेत. अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये सध्या नव्या सोयींसह हॉस्पिटल खाजगी जागांमध्ये उभारली आहेत. तिथेच रूग्णांवर उपचार करतो आहोत. कोणतेही रिपोर्ट आमच्याकडे दोन दिवसांत मिळतात. त्यापेक्षा जास्त दिवस लागत नाहीत. इथल्या पालिकांकडे स्वतःची आरोग्य व्यवस्था नाही.\"\n\n'नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही परिस्थिती'\n\nबदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगरच्या या परिस्थितीवर आम्ही या तिन्ही उपनगरांचं वार्तांकन करणारे लोकसत्ताचे प्रतिनिधी सागर नरेकर यांच्याशी बोललो. \n\nसागर सांगतात, \"या तिन्ही उपनगरांमध्ये बऱ्याच प्रमाणात नियमाचं उल्लंघन झालं आहे. उल्हासनगरमध्ये सम्राट अशोकनगर या झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात रुग्ण आहेत. इथे पहिला संसर्ग मृतदेहामुळे झाला. दोन ठिकाणी असाच मृतदेहांमुळे संसर्ग झाला आणि तो वाढत गेला. इथे होम आयसोलेशनचे नियम पाळले जात नाहीत. \n\n\"मृतदेह हाताळणीत हलगर्जीपणा केला जातो. रुग्णांना त्यांचे नातेवाईकच सगळीकडे घेऊन फिरतात. लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करणं हे अंबरनाथकरांसाठी कोरोना फैलाव होण्याचं प्रमुख कारण ठरलं. बदलापूरात अनेकांच्या संसर्गाची कारणं माहित नसून इथे ट्रेसिंग कमी पडतंय...."} {"inputs":"...भंग आणला गेलाय.\n\nसंजय राऊत - महाराष्ट्राची 285 आमदारांची विधानसभा मुर्ख आहे का? त्यांनी हक्कभंग आणला. मी बोलतोय ते चुकीचं, पण बाहेरील एक व्यक्ती महाराष्ट्राविषयी, मुंबईविषयी, मुंबई पोलीस माफिया असं बोलण्याला तुम्ही माध्यम म्हणून समर्थन करत आहात का?\n\nप्रश्न - काँग्रेसचं म्हणणं असंय की, याच्या मागील बोलवता धनी वेगळा आहे, तुमचंही म्हणणं तसंच आहे का?\n\nसंजय राऊत - राजकीय पाठबळाशिवाय कुणी एवढी हिंमत करत नाही. महाराष्ट्राच्या विरोधात ही जी चिवचिव, कावकाव, चमचेगिरी चालतेय, त्याला कायमच दिल्लीचा पाठिंबा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं वाटत नाही का, की तुम्ही वारंवार शिवसेनेला प्रश्न विचारताय. मुंबई शिवसेनेच्या मालकीची नाहीय, ती महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षाची मुंबई आहे. म्हणून तर विधानसभेतील प्रस्तावावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप असे सगळे एकत्र आहेत. म्हणून तर यासंदर्भात सर्वांत आक्रमक भूमिका कुणी घेतली? अनिल देशमुखांनी काही गोष्टी ठामपणे सांगितल्या. मुंबईचा अपमान करणाऱ्याला महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं राज्याचे गृहमंत्री म्हणाले. यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, सचिन सावंत या तिघांनीही ठामपणे सांगितलं, मुंबईविरोधात वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करा. कारण हा विषय राज्याचा आहे, एखाद्या पक्षाचा आहे?\n\nसंजय राऊत\n\nप्रश्न - हा राज्याचा प्रश्न झालाय, पण दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या दिवसाला 23 हजाराचा टप्पा गाठतेय, पुण्यात बिकट स्थिती आहे, असं असताना असे वाद होतात, हे चित्र काय सांगतं?\n\nसंजय राऊत - या वादात सरकारने कारवाई करून पुढे जायला हवं. पण सरकारला कारवाई करूच द्यायची नाही. विरोधी पक्षाने हा विषय ताणलेला आहे. एका तपासासाठी सीबीआय आलं, तर इथले राजकीय पक्ष त्याचं समर्थन कसं काय करू शकतात? महाराष्ट्राच्या अधिकारावर केंद्राचे लोक अतिक्रमण करत आहेत. बिहारचे पोलीस इकडे येतात. आम्ही त्यांना रोखायचा प्रयत्न करतो आणि इकडचा विरोधी पक्ष, मराठी नेते आहेत, ते आमच्याविरोधात उभे राहतात? ही कसली मराठी अस्मिता? \n\nप्रश्न - या सगळ्यात मूळ प्रश्न बाजूला राहिले, हे चुकीचं झालं का?\n\nसंजय राऊत - महाराष्ट्रात असंख्य प्रश्न आहेत, पूरपरिस्थिती आहे, अनेक जिल्ह्यात कोरोनाचं संक्रमण वाढतंय, इतर अनेक जीवन-मरणाचे प्रश्न होते. पण विरोधी पक्षाने हे प्रश्न उचलले.\n\nप्रश्न - पण तुम्ही पण याच वादांवर बोलत होतात...\n\nसंजय राऊत - आमच्यावर लादलं गेलंय. महाराष्ट्राच्या अपमानाच्या प्रश्नी विरोधी पक्ष सरकारसोबत असायला हवं होतं, मग हे प्रकरण दहा मिनिटात पुढे गेलं असतं. महाराष्ट्राचा ज्यावेळी अपमान होतो, तेव्हा विरोधी पक्ष आणि इतर पक्ष वेगळे असू शकत नाहीत. आम्ही सगळे या मातीची लेकरं आहोत, दुर्दैवानं विरोधी पक्ष वेगळी भूमिका घेतोय, जी महाराष्ट्राच्या हिताची नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7..."} {"inputs":"...भरातच वेश्या व्यवसाय करणाऱ्यांना पालक म्हणून भेदभावाचा सामना करावा लागतो, वाईट गोष्टी ऐकाव्या लागतात. सरकार आणि समाजाच्या नैतिक दबावामुळे काही देशांमध्ये तर अशा पालकांना आपला मुलांवरचा हक्क सोडावा लागतो. \n\nवेश्या व्यवसाय करणारी व्यक्ती एक चांगली पालक होऊ शकत नाही, असं अनेकदा म्हटलं जातं. किंबहुना तसा समज निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणूनच त्यांच्या कामाला कोणतंही महत्त्व देण्यात येत नाही आणि त्यांना नैतिकतेच्या गोष्टी सुनावण्यात येतात. \n\nआपल्या खोलीत फक्त एक बेड आणि त्या बेडच्या खाली थोडीशी जागा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठेवत किंवा मग त्यांना आपल्या कामाविषयी कळू नये म्हणून त्यांना जिन्यावर बसवून ठेवत. \n\nमितालीची मुलगीही या भागात काही वर्षं राहिल्यानंतर तिला तिचे आजी-आजोबा घेऊन गेले. आता तिचं लग्न झालंय. \n\nइथे मुलीला ठेवणं अतिशय कठीण होतं, असं मिताली सांगते. आता वर्षातून एकदा मिताली लेकीला भेटायला गावी जाते. पण तिचा मुलगा तिच्या सोबतच राहतो. \n\nमिताली सांगते, \"माझ्याकडे फक्त एक लहानसा बेड आहे आणि तेच माझ्यासाठी माझं घर आहे. लोकांना फुटपाथवर रहावं लागतं. अशात माझ्याकडे किमान हे घर तरी आहे. म्हणूनच मी याला घर म्हणते. आपल्याला दिवस-रात्र शेल्टरमध्ये घालवायचे आहेत हे माझ्या मुलाला माहित आहे. पण मी त्याचं घर आहे याचीही त्याला जाणीव आहे.\"\n\nहे सांगताना मितालीच्या आवाजातलं दुःख दिसतं. सुरुवातीला ती अगदी सांभाळून बोलत होती. वर्षानुवर्षाच्या विश्वासघाताने तिला प्रत्येक गोष्टीकडे, त्यामागच्या उद्देशाकडे संशयाने पहायला शिकवलंय. \n\nपण नंतर ती तिच्या निराशा, एकटेपणा आणि चिंतांविषयी सांगते. ही इथल्या प्रत्येकीचीच कहाणी आहे. या महिला अशी ठिकाणी राहतात जिथे त्यांच्या मातृत्त्वाविषयी शंका घेतली जाते. \n\nकधी कधी ती मुलाला चौपाटीला घेऊन जाते. मुलाच्या वाढदिवसाला त्याला नवीन कपडे आणि केक घेता यावा, पॉकेटमनी देता यावा म्हणून ती पैसे साठवून ठेवते. \n\nमिताली सांगते, \"आम्ही बर्थडे पार्टी करत नाही पण इतकं करणं जमतं मला. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. पण मुलाला त्याच्या स्वतःच्या बळावर नोकरी मिळावी अशी माझी इच्छा आहे.\"\n\nइतर सेक्स वर्कर्स प्रमाणे मितालीलाही कोठ्यामध्ये 'पिंजरा' भाड्याने घ्यावा लागतो. एकदा वापरण्यासाठी २० रुपये द्यावे लागतात. पडदा लावलेल्या पलंगाला कामाठीपुऱ्यात पिंजरा म्हटलं जातं. \n\nतिच्या खोलीतल्या बेडवर येण्याची कोण्याची इच्छा नसल्याने पिंजरा भाड्याने घ्यावा लागत असल्याचं मिताली सांगते. \n\nयातल्या बहुतेक महिला विविध कारणांमुळे एकट्या राहतात. कोणाला योग्य जोडीदार मिळत नाही, कोणाला स्वातंत्र्य हवं असतं, कोणी स्वतःची इच्छा म्हणून किंवा मग लग्नामध्ये होणाऱ्या त्रासापासून दूर राहण्यासाठी. कारणं अनेक आहेत. \n\nपण पुरुष आपलं शोषण करतात आणि तिरस्कार करत असल्याचं या महिलांच मत असल्याने त्या एकटं राहणं पसंत करत असल्याचं सेक्स वर्कर्सशी संबंधित आकडेवारी सांगते. \n\nपण सेक्स वर्कर्सच्या कामाबद्दल समाज आपल्याला हवे तसे निर्णय घेतो आणि या वेश्यांच्या मुलांना..."} {"inputs":"...भवली. पण असे कोणतेही निर्बंध न मानणाऱ्या लोहिया यांनी 18 जून 1946 रोजी मडगाव येथे जाहीर सभा घेऊन पोर्तुगीजांविरुद्ध आवाज उठवला. या सभेला अनपेक्षित असा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. \n\nलोहिया यांचं भाषण ऐकायला लोकांनी प्रचंड गर्दी केली. तोवर गोव्यात सार्वजनिक सभांचं आयोजन एकदम थांबलं होतं. गोमंतकीय जनतेचा हुंकार ऐकणारं कोणीतरी आहे, असं याप्रसंगी इथल्या नागरिकांना वाटून गेलं.\n\nगोवा मुक्ती संग्रामाची ही पहिली ठिणगी होती, ज्यामुळे भारत स्वतंत्र झाला तसा गोवा देखील मुक्त झाला पाहिजे ही भावना सर्वत्र पसरत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"य स्तरावर आपली प्रतिमा टिकून ठेवण्याच्या नादात त्यांनी गोमंतकीय जनतेचा विचार केला नाही. नेहरूंच्या धोरणाबद्दल सत्याग्रहींच्या मनात शंका निर्माण झाली. शांततापूर्ण समेट घडवून आणण्याचा पुरस्कार करून ते एका अर्थी पोर्तुगीजांनाच मदत तर करत नाहीत ना असा त्यांच्याबाबत संभ्रम निर्माण झाला होता', असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nगोमंतकीय राष्ट्रवादी पिढीचा उदय\n\nयाच काळात गोमंतकीय मातीतून एका नव्या पिढीचा उदय झाला, जी पोर्तुगीजांची सत्ता आणि सालाझारच्या हुकूमशाहीला टक्कर देण्यासाठी सज्ज होत होती. \n\nयात प्रभाकर सिनारी, मनोहर आपटे उर्फ मोहन रानडे, बाळा मापारी, विश्वनाथ लवंदे यांसारख्या सशस्त्र क्रांतीचा मार्ग स्वीकारणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्याबरोबर गावागावातून अनेक तरुण पुढे आले. 'आझाद गोमंतक दल'सारख्या सशस्त्र दलाची स्थापना झाली. \n\nअनेक युवक आपणहून यात सहभागी झाले. या दलाचं नेतृत्व प्रभाकर सिनारी यांनी केले. पोर्तुगीजांच्या विरोधात गमिनी पद्धतीने अनेक छोटे-मोठे हल्ले या सशस्त्र दलाने यशस्वीपणे केले. \n\nतर अनेक स्वातंत्र्य सैनिक सत्याग्रही पद्धतीने या लढ्यात सहभागी होते यात पुरुषोत्तम काकोडकर, डॉ. टी. बी. कुन्हा, डॉ. ज्युलिओ मिझेनीस, टेलो द मास्कारेन्हस आदींचा सहभाग होता. \n\nडॉ. टी. बी. कुन्हा यांना गोव्यातील राष्ट्रवादी चळवळीचे जनक मानलं जातं. डॉ. कुन्हा यांना आठ वर्षांची शिक्षा झाली होती. त्यात त्यांना पोर्तुगालच्या तुरुंगात डांबून ठेवण्यात आले होते. \n\n1953 साली त्यांची तिथून सुटका झाली. त्यानंतर त्यांनी 'आझाद गोवा' आणि स्वतंत्र गोवा नावाची दोन वृत्तपत्र सुरु केली होती. पण यांचं दुर्दैव असं कि गोवा मुक्त झालेला बघण्याआधीच त्यांचं निधन झालं. \n\nमहाराष्ट्राने गोवा मुक्ती संग्रामात दिलेली साथ \n\nगोवा मुक्ती संग्रामात महाराष्ट्राने मोलाची साथ दिली हे त्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांवरूनच दिसून येतं. शिवाय यात विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र आल्या होत्या. \n\nउजव्या-डाव्या, समाजवादी अशा विविध विचारधारांमधील अनेक कार्यकर्ते गोव्याला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, या एकमताने एकत्र येऊन आपापल्या पद्धतीने स्वतःला वाहून घेत होते. \n\nमहाराष्ट्रातून असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या तुकड्या वारंवार गोव्याच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होत्या. पुण्यात 'गोवा विमोचन समिती'ची स्थापना झाली. यात एस. एम. जोशी, ना. ग. गोरे, शिरूभाऊ..."} {"inputs":"...भाग होता. योगायोगाने, आसाम आणि नागालँड हेच ईशान्येतील दोन राज्य होते आणि इतर भागांना मणिपूर आणि त्रिपुरा यांच्याप्रमाणे केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा होता. तर अरूणाचल प्रदेश नॉर्थ ईस्ट फ्रंटियर एजंसी म्हणून ओळखलं जायचं. \n\nसंविधानातील शेड्यूल 6 म्हणजे काय?\n\nहे शेड्यूल बहुतांश ईशान्येतील सात राज्यांतच लागू आहे. जर एखाद्या स्वायत्त जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आदिवासी जमाती असतील, तर राज्यपाल सार्वजनिक अधिसूचनेद्वारे आदिवासींची वस्ती असलेल्या च्या भूभागाचे वेगळे भाग पाडू शकतात. \n\nसहाव्या शेड्यूलनुसार, रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"कामगारांनी सांगितलं की त्यांना एखाद्या अपार्टमेंटमध्ये एखादी खोली भाड्याने घेण्यासाठीसुद्धा लाखभर रुपयांपर्यंत भाडं मोजावं लागतं. \n\nजम्मू आणि काश्मीरमधल्या घडामोडींमुळे ईशान्य भारतातील कृषक मुक्ती संग्राम समितीच्या अखिल गोगोई यांना काळजी वाटू लागली आहे. त्यांना शंका आहे की जम्मू आणि काश्मीरप्रमाणेच ईशान्य भारतातील राज्यांनाही लक्ष्य केलं जाऊ शकतं. \n\nत्याचप्रकारे, बीबीसीशी बोलताना मणिपूर ट्रायबल्स फोरमचे ओनिल क्षेत्रीयम यांनीही ईशान्य भारतातील राज्यांबाबत चिंता व्यक्त केली. याठिकाणी नॅशनल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अपडेट केलं जात आहे. ते सांगतात, \"केंद्राने जम्मू-काश्मीरसारखी कोणतीही भूमिका घेण्यापूर्वी स्थानिक वांशिकता आणि लोकांच्या प्रथांचा सन्मान करावा.\" \n\nमिझोरामचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते लाल थानवाला यांनी ज्या राज्यांत बाहेरच्या व्यक्ती जमीन खरेदी करू शकत नाहीत अशा राज्यांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली. \n\nत्यांनी ट्विट करून लिहिलं, \"ईशान्य भारतातील लोकांसाठी रेड अलर्ट. संविधानाने संरक्षित केलेल्या मिझोराम, नागालँड आणि अरूणाचल प्रदेशासारख्या राज्यांसाठी ही धोक्याची सूचना आहे. जर 35 A आणि 370 हटवलं जाऊ शकतं, तर संख्येने कमी होत चाललेल्या मिझोराममधल्या आदिवासींच्या हितांचं संरक्षण करणाऱ्या कलम 371G ला मोठा धोका आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...भागात लाखोंच्या संख्येने लोक राहतात. त्याचं आरोग्य धोक्यात आहे. \n\nपालिका वैद्यकीय कचऱ्याची विल्वेवाट लावण्यासाठी एकापेक्षा जास्त प्लांट का उभारत नाही? यावर योग्य कारवाई न झाल्यास आम्ही राष्ट्रीय हरित लवाद (National Green Tribnal) आणि गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहोत,\" असं सैफ पुढे म्हणाले.\n\nकंपनीवर करण्यात आलेल्या प्रदुषणाच्या आरोपांबाबत विचारलं असता पालिकेचे मुख्य अभियंता अशोक यमगर यांनी थेट उत्तर देणं टाळलं. \n\n\"कंपनी 24 मेट्रिक टनापर्यंत कचऱ्याची विल्हेवाट लावू शकते. हे कॉमन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीनुसार, 2019 मध्ये दिवसाला 62.13 मेट्रीक टन जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. राज्यात 31 कॉमन मेडिकल वेस्ट ट्रीटमेंट प्लांट आहेत. ज्यात 29 ठिकाणी जाळण्याचं तर 2 ठिकाणी जैविक कचरा पुरण्याचं काम केलं जातं. \n\nजैविक कचरा विल्हेवाट लावणाऱ्यांसमोरची आव्हानं\n\nयाबाबत ऑल इंडिया बायोमेडिकल वेस्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष सुनिल दंडवते सांगतात, \"साधारणत: मशिन एका विशिष्ट पद्धतीच्या कचऱ्यासाठी बनवलेले असतात. पण, कोव्हिड-19 मुळे जैविक कचऱ्यात अचानक बदल झाला. त्यात, पीपीई किटची ज्वलनक्षमता जास्त असल्याने मशिनची कार्यक्षमता कमी होते. त्यामुळे कचरा विल्हेवाट लावण्यासाठी वेळ लागतो. पीपीई किटमुळे जैविक कचऱ्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. जैविक कचरा जाळताना काळा धूर प्लॅस्टिकमुळे येतो.\"\n\n\"वाहतुकीचा प्रश्नसुद्धा महत्त्वाचा आहेच. ग्रामीण भागात जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दूर जावं लागतं. त्यात काम करण्यासाठी प्रशिक्षित लोक मिळत नाहीत. त्यामुळे जैविक कचऱ्याचं योग्य पद्धतीने विलगीकरण होत नाही. हे देखील मोठं आव्हान आहे,\" असं सुनिल दंडवते म्हणतात. \n\nजैविक कचऱ्याबाबत केंद्र सरकारची माहिती \n\nकोव्हिड-19 च्या काळात ऑगस्ट महिन्यात देशात दररोज 169 टन जैविक कचरा निर्मिती झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात दिली आहे. \n\nराज्यसभेत माहिती देताना आरोग्यमंत्री अश्विनी कुमार चौबे म्हणाले, \"केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माहितीनुसार जैविक कचऱ्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावल्याबाबत काही तक्रारी मिळाल्या आहेत. \n\nत्याचसोबत कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या केंद्रात आणि रुग्णालयात योग्य पद्धतीने वस्तूंचं विलगीकरण होत नसल्याच्या तक्रारी मिळाल्या आहेत. तामिळनाडूमध्ये एका जैविक कचरा विल्हेवाट लावणाऱ्या प्लांटवर सरकारने कारवाई केली आहे.\"\n\n\"कोव्हिडमुळे निर्माण होत असलेल्या जैविक कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येते का नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी एक अॅप तयार करण्यात आलं आहे. जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या 198 पैकी 150 प्लांटमध्ये हे ट्रॅकिंग सॉफ्टवेअर लावण्यात आलं आहे,\" असं केंद्रीय आरोग्यमंत्री पुढे म्हणाले. \n\nतज्ज्ञांचं मत \n\nजैविक वैद्यकीय कचऱ्याच्या मुद्द्यावर बोलताना वेस्ट मॅनेजमेंटच्या विषयावर काम करणाऱ्या RNisarg सामाजिक संस्थेच्या डॉ. लता घन्शम्नानी म्हणतात, \"जैविक वैद्यकीय कचरा..."} {"inputs":"...भातली किंवा ठराविक प्रश्नाबाबत तुमच्याकडे आकडेवारी उपलब्ध नाही त्यावेळेस हे मान्य करून दोन पावलं मागे जाणं. आकडेवारी नाही, आपल्याला आतापर्यंत काय समजलं आहे? याचा विचार सुरू होते असं डॉ. फाडेन यांनी सांगितलं.\n\nयुकेने यासंदर्भात सावध पवित्रा घेतला आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर, गरोदर महिलांसाठी लस धोकादायक ठरू शकते याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. मात्र कंपनीला नॉन क्लिनिकल स्वरुपाच्या आकडेवारीची शहानिशा करायची आहे. त्यानंतर ही लस गरोदर महिलांना देणं सुरक्षित आहे की नाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा काही महिन्यात कोरोना लशीचा डोस घेणाऱ्या गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या स्त्रियांच्या प्रकृतीसंदर्भातील माहिती जमा करण्यात येईल. अमेरिकेतील आरोग्यसेविकांचा यामध्ये अंतर्भाव आहे. 330,000 पैकी काहीजणी गरोदर आहेत किंवा स्तनपान करणाऱ्या आहेत.\n\nआकडेवारीसंदर्भात आपल्याला आशावादी राहावं लागेल. गरोदर महिला आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांना लशीचा कोणताही धोका नाही अशी ठोस शिफारस येईल अशी आशा करूया असं डॉ. फाडेन यांनी सांगितलं.\n\nदरम्यान आम्ही ही लस घेणार नाही अशी भूमिका काही गरोदर स्त्रिया तसंच स्तनपान देणाऱ्या महिलांनी घेतली आहे.\n\n35 वर्षीय जोआना सुलिव्हिअन ओहिओत राहतात. जूनमध्ये त्यांची प्रसूती होईल अशी चिन्हं आहेत. बाळाला जन्म देईपर्यंत लस घेणार नाही असं त्यांनी ठरवलं आहे.\n\nकाय गुंतागुंत होऊ शकते याची मला कल्पना नाही, माझं हे पहिलंच बाळंतपण आहे, माझं वयही जास्त आहे, हे सगळं लक्षात घेता धोका अधिक आहे. अन्य गरोदर महिलांपैकी काहींनी लस घेतली आहे. त्यांची प्रकृती कशी आहे हे पाहेन मात्र तूर्तास मी लस घेणार नाही असं त्यांनी सांगितलं.\n\nग्लुस्टरशायरमधल्या 34 वर्षीय अमी कोलेंडर लस घेण्याच्या विचारात आहेत. शरीरातून स्तनपान केलं जात असताना लस घेण्याचा विचार करू शकते. आता त्यांचा मुलगा दोन वर्षांचा आहे. मात्र बाळ लहान असताना लस घेण्याचा विचार केला नसता असंही त्यांनी सांगितलं.\n\nगरोदर असताना लशीचा पर्याय समोर आला असता तर लस न घेणंच पसंत केलं असतं असं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nयासंदर्भात अधिक माहिती समोर येण्याच्या त्या प्रतीक्षेत आहेत. स्वत:हून क्लिनिकल ट्रायल प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nगरोदर महिला लशीकरण मोहिमेत का सहभागी होत नाहीत हे मी समजू शकते असं सुलिव्हिअन यांनी सांगितलं. कोणत्याही आईला आपल्या बाळाचं आरोग्य धोक्यात आलेलं आवडणार नाही.\n\nमात्र कोव्हिड19 पासून बचाव करण्यासाठी गरोदर महिला आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना लशीकरण मोहिमेत सहभागी करुन घ्यायला हवं असं डॉ. फाडेन यांना वाटतं.\n\nजोपर्यंत लस गरोदर स्त्रियांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक असल्याचं सिद्ध होत नाही तोपर्यंत कोणतीही लस सर्वसमावेशक परिणामकारक असल्याचं म्हणता येणार नाही असं डॉ. फाडेन यांना वाटतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":"...भार स्वीकारतील. \n\nजर पेन्सही आजारी पडले तर प्रेसिडेन्शियल सक्सेशन अॅक्टनुसार हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह्जच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांच्याकडे सूत्रं जातील. पण त्या डेमोक्रॅट आहेत आणि असं झाल्यास यातून कायदेशीर लढाया सुरू होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेतल्या घटनातज्ज्ञांना वाटतंय. \n\nजर पलोसी यांना पदभार स्वीकारायचा नसेल तर मग पुढे ही सूत्रं 87 वर्षांचे ज्येष्ठ रिपब्लिकन सिनेटर चार्ल्स ग्रासले यांच्याकडे जातील. पण यातूनही कायदेशीर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. \n\nजर ट्रंप निवडणूक लढवू शकत नसतील... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंप यांचं नाव मतपत्रिकेवर राहणार हे जवळपास नक्की आहे.\"\n\nरिपब्लिकन पक्षाने मतपत्रिकांवरचं नाव बदलण्यासाठी कोर्टात दाद मागितली तरी यासाठी पुरेसा अवधी हातात नसल्याचं ते लक्षात आणून देतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...भारतातर्फे प्रयत्न केले जाऊ शकतात. सर्वसमावेशक चित्र पाहता हे उद्दिष्ट साध्य होणं भारतासाठी अतिशय फायदेशीर ठरू शकतं', असं पंत म्हणाले. \n\nभारताकडे कॉमनवेल्थचं नेतृत्व?\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींकडे म्हणजेच भारताकडे कॉमनवेल्थ परिवाराची धुरा येण्याची शक्यता आहे. मात्र इंग्लंडकडून भारताला कॉमनवेल्थचं नेतृत्व देणं थोडं घाईचं ठरेल असं मुंबई विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विषयांच्या जाणकार उत्तरा सहस्रबुद्धे यांनी सांगितलं. \n\nमाजी पंतप्रधान मनमोहन सिंह 2011 आणि 2013 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ बैठकीत सहभागी झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण व्हावेत हाही या परिषदेचा उद्देश आहे. \n\nकॉमनवेल्थबाबतच्या 10 गोष्टी\n\nइंग्लंडला या परिषदेतून काय मिळणार?\n\nजागतिक राजकारणात इंग्लंडला स्वत:ला नवीन ओळख तयार करायची आहे. ब्रेक्झिट पर्वानंतर आंतरराष्ट्रीय समीकरणं इंग्लंडसाठी बदलली आहेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.\n\nनव्या देशांना मुख्य कामकाजात समाविष्ट करून, नवनव्या देशांपर्यंत पोहोचत, नवीन व्यासपीठं तयार करण्याचा इंग्लंडचा मनसुबा आहे. कॉमनवेल्थ हे इंग्लंडसाठी घरचंच उपलब्ध व्यासपीठ आहे. \n\nएका बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे.\n\nमात्र इंग्लंडनं दिवसेंदिवस बचावात्मक पवित्रा घेतला आहे असं कॅरेबियन देशांसह भारताला वाटतं. इंग्लंडचे व्हिसाचे कठोर नियम शिथिल व्हावेत यासाठी भारत प्रयत्नशील आहे. कारण भारतासह अन्य कॉमनवेल्थ सदस्य देशांसाठी ही चिंतेची गोष्ट आहे. \n\nब्रेक्झिटच्या निर्णयानंतर कॉमनवेल्थच्या माध्यमातून राजकीय आणि आर्थिक आघाडी बळकट करणं इंग्लंडचं उद्दिष्ट आहे, असं उत्तरा सहस्रबुद्धे सांगतात. \n\nकॉमनवेल्थचा इतिहास लक्षात घेता इंग्लंडकडेच नेतृत्वाची धुरा राहील असे संकेत आहेत. 53 सदस्यीय कॉमनवेल्थ परिवारात इंग्लंडच्या नेतृत्वाला आव्हान मिळण्याची शक्यता नाही. \n\nयुरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतरही इंग्लंडकडेच कॉमनवेल्थचं नेतृत्व राहील. जगाच्या क्षेत्रफळापैकी 20 टक्के भाग कॉमनवेल्थ देशांनी व्यापला आहे. जगाच्या लोकसंख्येपैकी एक तृतीयांश नागरिक कॉमनवेल्थ अंतर्गत देशांमध्ये राहतात. \n\nनरेंद्र मोदी आणि थेरेसा मे.\n\nजगाच्या एकूण उत्पादनापैकी 15 टक्के उत्पादन कॉमनवेल्थ देशांकडून होतं. दहा मोठी शहरं कॉमनवेल्थचा भाग आहेत. जगाच्या लोकसंख्येपैकी तरुणांचा भरणा असलेली एक अब्ज एवढी प्रचंड लोकसंख्या कॉमनवेल्थचा भाग आहे. कॉमनवेल्थ देशांदरम्यान व्यापाराकरता इंग्लंडसाठी ही आदर्श परिस्थिती आहे. \n\nया सगळ्या गोष्टींचा फायदा उठवणं इंग्लंडच्या हाती आहे. कॉमनवेल्थ अंतर्गत येणाऱ्या सदस्य देशांना सामाईक उद्दिष्टांप्रती काम करण्यासाठी प्रेरित करणं हे या देशांच्या प्रमुखांसमोरचं आव्हान असणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...भार्थी असे आहेत की, ज्यांचं नाव आधारप्रमाणे नाही किंवा आधार क्रमांक चुकीचा आहे. त्यामुळे येणारा पंतप्रधान किसान सन्मान निधीचा हप्ता आधारबेस होणार असल्यामुळे जोपर्यंत अद्ययावत होणार नाही, तोपर्यंत पुढील मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही.\"\n\nजालना तालुक्याच्या तहसीलदारांकडून काढण्यात आलेलं पत्रक.\n\nजालना तालुक्यातील लाभार्थ्यांची सद्यस्थिती जाणून घेण्याकरता आम्ही जालन्याचे नायब तहसीलदार तुषार निकम यांच्याशी संपर्क साधला.\n\nते म्हणाले, \"आज रोजी (गुरुवार) जालना तालुक्यातील पीएम-किसान योजनेत सहभा... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाली\n\n'पंतप्रधान किसान सन्मान निधी' योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं आकडेवारीवरून लक्षात येतं. \n\n6 फेब्रुवारी 2020पर्यंतची देशपातळीवरील आकडेवारी बघितल्यास या योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या 8 कोटी 86 लाख आहे. \n\nयातील पहिला हप्ता 8 कोटी 44 लाख शेतकऱ्यांना, दुसरा हप्ता 7 कोटी 58 लाख, तिसरा हप्ता 6 कोटी 21 लाख, तर चौथा हप्ता 3 कोटी 91 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nराज्याची आकडेवारी बघितल्यास, राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाल्याचं दिसून येतं.\n\nयातील पहिला हप्ता 84 लाख शेतकऱ्यांना, दुसरा हप्ता 68 लाख, तिसरा हप्ता 52 लाख, तर चौथा हप्ता 20 लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे. \n\nलाभार्थ्यांच्या खालावणाऱ्या संख्येवर कृषी मंत्रालयानं संसदीय समितीला सांगितलंय की, \"या योजनेत 14 कोटी शेतकऱ्यांना सहभागी करायचं ध्येय ठेवण्यात आलं होतं. पण, निम्म्याच शेतकऱ्यांना सामील करून घेता आलं आहे. शेतजमिनीचे पुरावे नसणे, आधारशी बँक खाते लिंक नसणे, बँक खात्यांतील त्रुटी आणि ग्रामीण भागात इंटरनेटची संथ सेवा यामुळे असं घडलं आहे.\"\n\nराज्य सरकारांची मदत घेऊन या सगळ्या त्रुटी दूर करण्याचे निर्देश संसदीय समितीनं कृषी मंत्रालयाला दिले आहेत. \n\nकिसान सन्मान योजना \n\nपंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सुरुवातीला 2 हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये देण्याचं सरकारनं ठरवलं. पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांचा (जमिनीचा निकष न लावता) त्यात समावेश करण्यात आला. \n\nघटनात्मक पदावरील व्यक्ती, आजी-माजी लोकप्रतिनिधी, डॉक्टर, अभियंते, वकील, सनदी लेखापाल, वास्तुरचनाकार, करदाते यांना या योजनेतून वगळण्यात आलं. या योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांचे तीन हप्ते दर चार महिन्यांनी लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. \n\nया योजनेअंतर्गत नाव नोंदवण्यासाठी शेतकऱ्यानं आपली कागदपत्र स्थानिक तलाठी, महसूल अधिकारी अथवा नोडल अधिकाऱ्याकडे जमा करावीत, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. याव्यरिक्त कॉमन सव्हिस सेंटरही शेतकऱ्यांची नोंदणी करू शकतात, किवा शेतकरी स्वत: PM-Kisan पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकतात. तसंच त्यांच्या माहितीत बदलही करू शकतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व..."} {"inputs":"...भाळून घेतात का, हेसुद्धा पाहावे लागतील.\n\n\"सावंत हे उत्खनन कंपन्यांच्या जवळचे मानले जातात. जवळपास 65 हजार कोटी रुपयांची देणी खाणकंपन्यांनी सरकारला देणं बाकी आहे. ही वसुली करण्याची त्यांच्यावर जबाबदारी आहे,\" नायक सांगतात.\n\n'पर्रिकरांशी तुलना नको'\n\nगोव्यातील सारस्वत उच्च माध्यमिक विद्यालयातील अध्यापक डॉ. रोहित फळगावकर सांगतात, \"डॉ. प्रमोद सावंत अत्यंत साधे आणि शास्त्रशुद्ध विचारांचे आहेत. गोव्यातील तरुण जनतेशी चांगला संपर्क ठेवू शकतील. पर्रिकर यांच्या तुलनेत सावंत अत्यंत नवे आहेत, परंतु त्यांच्या स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी आहे. तसंच दोन उपमुख्यमंत्र्यांचीही मागणी करण्यात आली आहे. त्यामुळं पुढील काळात या दोन्ही पक्षांना सांभाळून घेणं अत्यंत कठीण जाईल असं वाटतं. \n\n\"तसेच आता लोकसभा निवडणूक आणि गोव्यातील तीन महत्त्वाच्या पोटनिवडणुकांना सामोरं जायचं आहे. त्याच्या आचारसंहितेमुळे महत्त्वाचे निर्णय घेता येणार नाहीत. आता घाईघाईत मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेण्याऐवजी विधानसभा स्थगित करून नंतर त्याबाबत मार्ग काढायला हवा होता,\" असं जावडेकर यांना वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...भाषिकांचे प्राबल्य असलेला बेळगाव-कारवारचा भाग आयोगाने कर्नाटकास दिला.\n\n1मे 1960 रोजी गुजरात आणि महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्ये जन्मास आली. \n\nमराठीचा क्रमांक कितवा? \n\nभारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठीचा क्रमांक तिसरा आहे. हिंदी अव्वल तर तेलुगू तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रामध्ये 69 टक्के लोक मराठी भाषा तर 13 टक्के लोक हिंदी बोलतात, असं जनगणनेची आकडेवारी सांगते. \n\nया आकडेवारीसंदर्भात आम्ही ज्येष्ठ भाषातज्ज्ञ गणेश देवी यांच्याशी बातचीत केली होती. ते म्हणाले होते, \"हिंदीची वाढ महाराष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळख सेवा केंद्र अशी झाली. या टप्प्यापर्यंतचं स्थलांतर राज्यांतर्गत होतं. \n\nगिरण्या बंद पडल्यावर त्यांच्यापुढे उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या माणसांच्या रुपात कमी किमतीत मनुष्यबळ उपलब्ध झालं. \n\nमराठी शाळा\n\n'पॉप्युलेशन चेंज अँड मायग्रेशन इन मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन: इम्प्लीकेशन्स फॉर पॉलिटिक्स अँड गव्हर्नन्स' या अभ्यासात स्थलांतरित प्रक्रियेचा अभ्यास करण्यात आला. 2001 मध्ये महाराष्ट्रातून मुंबईत येणाऱ्यांचं प्रमाण 41.6 होतं. 2011 मध्ये हे प्रमाण 37.4 टक्के झालं. याच काळात उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आलेल्या लोकांचं प्रमाण 12 वरून 24 टक्के झालं. मुंबईत मराठीभाषिकांचं प्रमाण सर्वाधिक आहे. त्याखालोखाल हिंदीभाषिकांचा क्रमांक आहे. ऊर्दूभाषिक तिसऱ्या तर गुजरातीभाषिक चौथ्या क्रमांकावर आहेत. मात्र मराठी ही मातृभाषा असणाऱ्यांच्या संख्येत घट झाली आहे. \n\nहिंदीचं स्थान काय? \n\nभारतात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, राजस्थान, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, दिल्ली, झारखंड या 10 राज्यांमध्ये हिंदी बोलली जाते. त्यासोबतच मध्य प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान या राज्यांमध्ये स्वतंत्रपणे बोलल्या जाणाऱ्या भाषा या हिंदीच्या पोटभाषा म्हणून दाखवण्यात आल्या आहेत. अवधी, बगाती, बंजारी, भोजपुरी, गढवाली या भाषांना स्वतंत्र स्थान असलं तरी त्या भाषा हिंदीच्या पोटभाषा म्हणून दाखवल्याने हिंदीभाषिकांचं प्रमाण वाढलं आहे, असं गणेश देवी यांचं म्हणणं आहे.\n\n2011 जनगणनेनुसार, हिंदी ही देशातली सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. 2001 मधील आकडेवारीनुसार, हिंदी भाषिकांचं प्रमाण 422, 048, 642 इतकं आहे. बंगालीभाषिक (83, 369, 769) दुसऱ्या स्थानी तर तेलुगूभाषिक (74, 002, 856) तिसऱ्या स्थानी आहेत. मराठीभाषिकांची संख्या 71, 936, 894 एवढी असून, चौथ्या स्थानी आहे. \n\nमराठी भाषा दिनाचा कार्यक्रम\n\nडॉ. प्रकाश परब यांनीही याच मुद्द्यावर भर दिला. आपण मराठीचा उल्लेख जरी मातृभाषा म्हणून करत असलो तरी व्यवहाराची भाषा आणि ज्ञानभाषा म्हणून इंग्रजीचा वापर आपण सर्रास करतो. मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह धरला तरी मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याकडेच पालकांचा कल असतो. त्यामुळेच मराठीची वाढ होतेय, हे चित्र फसवं आहे, असं त्यांना वाटतं.\n\n\"हिंदीला विरोध म्हणजे राष्ट्रवादाला विरोध असा ग्रह करु देण्यात आला. हिंदी ही राष्ट्रभाषा..."} {"inputs":"...भीर - विरेंद्र सहवाग जोडी इतकीच यशस्वी झाली. \n\nगुणवत्तेला मेहनतीची जोड \n\nयानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतातच झालेल्या सीरिजमध्ये जयपुरमध्ये त्याने नाबात 141 धावा केल्या. नंतर बंगलोरमध्ये 209 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये 16 षटकार होते. त्याचा फॉर्म पाहता त्याला टेस्ट मॅचममध्ये खेळायची संधी मिळाली. कोलकात्याच्या ईडन गार्डनमधील पहिल्याच मॅचमध्ये त्याने 176 धावा केल्या. \n\nआपल्याकडे असलेल्या गुणवत्तेला मेहनत घेत पैलू पाडण्याचं रोहितने मनावर घेतल्याने त्याला यश मिळालं. फक्त गुणवत्ता असून भागत नाही हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे त्याला उमजलं होतं. \n\nमग 2017मध्ये त्याने पुन्हा एकदा मोहालीमध्ये श्रीलंकेच्या टीमचा समाचार घेत वन डे क्रिकेटमधलं तिसरं द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा रोहित हा जगातला एकमेव फलंदाज आहे. \n\nत्याच्या षटकारांमागचं रहस्य या खेळीनंतर त्याला विचारण्यात आल्यावर रोहित उत्तरला, \"विश्वास ठेवा, षटकार मारणं सोपं नसतं. हे भरपूर सराव आणि मेहनतीनंतर जमतं. टीव्हीवर पाहताना जरी सोपं वाटत असलं तरी क्रिकेटमध्ये काहीच सोपं नसतं.\" \n\nरोहितला खेळातलं मर्म समजलं होतं. आता कोणतीही अडचण सोपी करणं त्याला शक्य होतं. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये तो ज्या प्रकारे बॅटिंग करतोय त्यावर असं वाटतंय की याआधी 2011 आणि 2015च्या वर्ल्डकपमध्ये चांगली खेळी करता न आल्याचं तो उट्टं काढतोय. \n\nदक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि इंग्लंडसारख्या प्रबळ टीम्सच्या विरुद्धच्या शतकांसकट रोहितने या वर्ल्ड कपमध्ये पाच शतकं केली आहेत. एकाच विश्वचषकामध्ये इतकी शतकं याआधी कोणत्याही फलंदाजाने केलेली नाहीत. यातली तीन शतकं लागोपाठ करण्यात आली आहेत. \n\n2015मधील बांगलादेश विरुद्धचं शतकही मोजलं तर रोहितने विश्वचषकांमध्ये सहा शतकं केली आहेत. सचिन तेंडुलकरनेही इतकीच शतकं केली आहेत. आणि त्यासाठी सचिनला 44 सामने खेळावे लागले होते. पण रोहित शर्माने फक्त 16 वर्ल्ड कप मॅचेसमध्ये ही कामगिरी केली आहे. \n\nपण विश्वचषकामध्ये शतक करणाऱ्या रोहितचा एक वेगळा अंदाजही पाहयला मिळतोय. आपल्या शतकाचं रूपांतर मोठ्या खेळीमध्ये करण्यासाठी रोहित ओळखला जातो. पण शेवटच्या तीन मॅचेसमध्ये एकापाठोपाठ एक शतक केल्यानंतर रोहित लवकरच आऊट झाला. शतक झाल्यानंतर त्याने आपल्या खेळीवर जास्त लक्ष केंद्रित करायला हवं असं जाणकारांचं म्हणणं आहे. \n\nरोहित शतक झाल्यानंतर ज्या वेगानं गोलंदाजांना चोपतो, त्याची खरी गरज टीम इंडियाला सेमीफायनल आणि फायनलमध्ये असणार आहे.\n\nजर उर्वरित दोन सामन्यांमध्येही जर रोहितची बॅट अशीच तळपली तर त्याने आतापर्यंत घडवलेल्या इतिहासाला आणखी झळाळी येईल. 2019च्या विश्वचषकामध्ये आतापर्यंत रोहित शर्माने 8 सामन्यांमध्ये 647 धावा केलेल्या आहेत. एका विश्वचषकामध्ये सर्वात जास्त 673 धावा करण्याच्या सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डापासून तो फक्त 26 धावांनी दूर आहे. जर त्याने आणखी एक शतक केलं तर वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त शतकं करण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे होईलच, पण इंग्लिश मैदानांवर सगळ्यात जास्त शतकं..."} {"inputs":"...भीषण, रुद्र रूप मी त्यावेळी पाहात होते. \n\nहिमनदीतील अवघड चढाई\n\nपुढे गेलेली माझी संपूर्ण टीमच या वादळात अडकली. त्यांचा शोध घेणं शक्य नव्हतं. आम्ही अगदी थोडक्यात वाचलो. शेरपाने पुढे जाण्यास नकार दिला. त्याच्यात आणि माझ्यात पाच मिनिटं पुढे जाण्याविषयी बोलणं सुरू होतं. तू जिवंत परतशील याची शाश्वती मी देत नाही, असं तो मला बजावत होता.\n\nएव्हरेस्टचा शिखर माथा अवघा 170 मीटर दूरवर असताना आम्ही परतण्याचा निर्णय घेतला. ज्या एव्हरेस्टच्या ध्यासाने मी आयुष्यातली दहा वर्षं घालवली तो शिखर माथा मला खुणावत होता. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं ठरवलं.\n\nरेनहोल्ड मेस्सनर रुग्णालयात भेटायला आल्यानंतर\n\nऔरंगाबादला आल्यानंतर तीन महिने मला रिकव्हर व्हायला लागले. सप्टेंबर 2017मध्ये पुन्हा एकदा एव्हरेस्ट मोहिमेवर जाणार असल्याची घोषणा मी केली. तयारी सुरू असतानाच डाव्या गुडघ्याचं लिगामेंट तुटल्याचं मला कळालं. बरं व्हायला एक वर्ष लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं.\n\nमी ऑपरेशनची तयारीही केली. पण त्याच वेळी मला मुंबईतील डॉ. अनंत जोशी यांच्याविषयी कळल्यावर मी त्यांची भेट घेतली. त्यांच्या उपचारांनी मी दोन महिन्यात पूर्ववत झाले.\n\nमोहिमेसाठी खर्च कसा उभा करायचा हा प्रश्न होता. कारण आधीच्या मोहिमेसाठी कर्ज काढलेलं असल्यानं आता तो मार्गही बंद होता. पैसा उभा करण्यासाठी मी सह्याद्रीत कँप आणि मोहिमा आयोजित केल्या. कळसूबाई शिखरावर एकाच वेळी 130 महिलांची टीम घेऊन गेले. शाळांमध्ये रॅपलिंगचे धडे देऊ लागले.\n\nबेस कँपवर घेतलेलं छायाचित्र\n\n6 तास कॉलेजमध्ये जॉब केल्यानंतर उर्वरित वेळेत मोहिमेसाठी पैसा उभा करण्यासाठी मला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागायचं. त्यातून पैसा उभा केला. महात्मा गांधी मिशन संस्थेची मोठी मदत झाली.\n\nगेल्या वेळेचा अनुभव बघता यावेळी जास्तीचे सिलिंडर असलेलं पॅकेज घेतले. या वेळेची मोहीम 60 दिवसांची होती. गेल्या वेळेचा माझा शेरपा दावा शेरिंग हाच यावेळेसही माझ्याबरोबर असणार होता.\n\n1 एप्रिल 2018ला मोहिमेसाठी रवाना झाले. 14 एप्रिलला बेसकँपवर पोहोचल्यानंतर 19 तारखेला लोबोचे शिखर सर केलं.\n\nलोबोचे शिखर सर केल्यानंतर\n\nकँप 3पर्यंतच्या रोटेशन दरम्यान कँप 1 ते कँप 2च्या एका रोटेशनमध्ये माझा पाय निसटला आणि मी हिमनदीला तडे जाऊन तयार झालेल्या खोल दरीत पडले.\n\nजिवाच्या अकांताने शिट्टी वाजवत राहिले. माझ्या शेरपाच्या वेळीच ते लक्षात आल्यानं त्याने मला दोरीच्या सह्यानं वर काढलं. \n\nतोपर्यंत फुप्फुसांवर परिणाम व्हायला लागला होता. बेस कँपवर राहून मला चार दिवस उपचार घ्यावे लागले.\n\nयावर्षी मला आणि बरोबरच्या टीमला 20 किंवा 21 मे ही तारीख एव्हरेस्ट समिटसाठी देण्यात आली होती. 17 मेला बेस कँपवरून मी एव्हरेस्ट शिखराकडे निघाले. 19 तारखेला कँप 3ला पोहोचल्यानंतर मी ऑक्सिजन घ्यायला सुरुवात केली.\n\nपहिल्या रोटेशनदरम्यान झालेल्या अपघातानंतर\n\n20 मेला कँप 4वर पोहोचले. 4 तास आराम करून संध्याकाळी सात वाजता शिखर माथ्याची चढाई सुरू करण्याचं नियोजन केलं होतं. दुपारीच वातावरण खराब झालेलं. उणे तापमान 50 अंश..."} {"inputs":"...भुजबळांनी शिवसेना सोडण्याची घटनाही मोठी नाट्यमय होती.\n\nबाळासाहेबांना अटक झाली तेव्हा काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारमध्ये छगन भुजबळ गृहमंत्री होते. 2019 च्या निवडणूक प्रचारात अजित पवारांनी भुजबळांचं नाव न घेता बाळासाहेबांच्या अटकेमागे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा हट्ट होता असा आरोपही केला होता. पण हा सगळा इतिहास झाला.\n\nभुजबळ आणि उद्धव ठाकरे\n\nसोमवारी हयात हॉटेलमध्ये छगन भुजबळ आले तेव्हा उद्धव ठाकरे आधीच शरद पवार यांच्या शेजारी पहिल्या रांगेत बसले होते.\n\nएरव्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्यंत काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या प्रियंका चतुर्वेदींची. निवडणुकीपूर्वी त्या शिवसेनेत आल्या. एकेकाळी काँग्रेस मुख्यालयात मल्लिकार्जुन खरगे यांच्या पत्रकार परिषदांना चतुर्वेदी हजर असत. \n\nसोमवारी हयात हॉटेलमध्ये दिल्लीचे प्रतिनिधी म्हणून मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते आणि प्रियंका चतुर्वेदी वावरत होत्या शिवसेनेच्या प्रवक्त्या म्हणून. \n\nराष्ट्रवादी काँग्रेससोडून शिवसेनेत गेलेले भास्कर जाधव आणि काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेले अब्दुल सत्तारही तिथं आजीमाजी सहकाऱ्यांशी चर्चा करत होते. \n\n6. उद्धव ठाकरेंची 'भगवी बोली'\n\nमंगळवारी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून घोषणा होत असताना आणि त्याआधी सोमवारी हयात हॉटेलमध्ये शक्तीप्रदर्शनासाठी जमलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांना उद्देशून बोलताना उद्धव ठाकरेंनी शिवसेनेसाठी परवलीची असणारी 'भगव्याची' भाषा केली होती. \n\nसोमवारी त्यांनी म्हटलं, 'आमचा शिवशाहीचा जो भगवा आहे तो घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहोत.' \n\nउद्धव ठाकरे\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भाषणांमध्ये कायमच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष आणि फुले-शाहु-आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा प्रकारची भाषा होत असते. \n\nनिवडणूक प्रचारादरम्यानही भाजप-शिवसेनेच्या हिंदुत्वावर या आघाडीतल्या पक्षांनी टीका केली होती. पण आता पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, शिवशाही आणि भगव्याशी इमान ही विशेषणं वापरणारे पक्ष एकत्रितपणे वाटचाल करताना दिसतायत. \n\nमहत्त्वाचं म्हणजे उद्धव ठाकरे यांचं हे भाषण सुरू असताना पहिल्या रांगेत बसले होते ते समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी. याच अबू आझमी यांनी आतापर्यंत कायम शिवसेनेच्या राजकारणाचा विरोध केला आहे. पण ते आता या सरकारचे पाठिराखे आहेत. \n\n7. महाविकास आघाडीचा 'शपथविधी'\n\nमुख्यमंत्रिपदाचा शपथविधी जरी 28 नोव्हेंबरला होण्याचं योजलं असलं तरी सोमवारी हयात हॉटेलमध्ये जितेंद्र आव्हाडांनी 'महाविकास आघाडी'च्या सगळ्या आमदारांना संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शपथ घ्यायला सांगितलं. \n\n'आम्ही 162' कार्यक्रम\n\nसंविधानाच्या शपथेनंतर आणखी एक शपथ दिली गेली. ती म्हणजे महाविकासआघाडीतल्या तीन प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या आघाडीशी प्रामाणिक राहण्याची. \n\nआपल्या जाहीर सभांमधून ज्या बाळासाहेब ठाकरेंनी सोनिया गांधींच्या नेतृत्वावर आणि त्यांचा निर्णय मानतात म्हणून काँग्रेस..."} {"inputs":"...भूत गोष्टींकडे लक्ष दिल्याने बऱ्यापैकी फरक पडलेला जाणवतो. मंगोलियाची चीनबरोबर खूप मोठी सीमारेषा आहे. चीनमध्येच कोरोना विषाणूचा उद्रेक झाला. त्यामुळे मंगोलियामध्ये त्याचा मोठा फटका बसू शकला असता. मात्र, जुलै महिन्यापर्यंत मंगोलियात एकाही कोरोनाग्रस्ताला अतिदक्षता विभागात दाखल करण्याची गरज पडली नाही. आजही या देशात केवळ 293 कोरोनाग्रस्त आहेत आणि मृत्यूचं विचाराल तर तिथे एकाचाही मृत्यू कोरोना संक्रमणाने झालेला नाही. \n\nलंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनचे प्रा. डेव्हिड हेमन म्हणतात, \"मंगोलियान... उर्वरित लेख लिहा:","targets":"की एक आहे ऑस्ट्रेलिया. लॉकडाऊनमधून बाहेर कसं पडता येईल, यासाठीचे प्रयत्न तिथे सुरू आहेत. मात्र, लॉकडाऊनचे निर्बंध शिथील केल्यानंतर व्हिक्टोरिया राज्यात परिस्थिती पुन्हा गंभीर बनली आहे.\n\nकोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर जुलै महिन्यात व्हिक्टोरियाची राजधानी मेलबर्न शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आणि पूर्वीपेक्षा कठोर निर्बंध लादण्यात आले. सध्या मेलबर्नमध्ये रात्रीची संचारबंदी लागू आहे आणि घराच्या 5 किमी परिघातच ये-जा करण्याची परवानगी आहे. \n\nयुरोपातही अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली असली तरी स्पेन, फ्रान्स आणि ग्रीक या देशांमध्ये गेल्या काही आठवड्यांमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येने पूर्वीचे विक्रम मोडले आहेत. जर्मनीमध्ये गेल्या तीन महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात एक हजारांहून जास्त कोरोनाग्रस्त आढळले आहेत. \n\nचेहऱ्यावर मास्क बांधणे, पूर्वी विचित्र वाटायचं. मात्र, आज हा सर्वांनाच्याच सवीयचा भाग बनला आहे. \n\nजगभरातल्या देशांच्या या अनुभवांवरून एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भूतकाळात जे यश मिळालं त्यातून भविष्याची गॅरंटी मिळू शकत नाही. कोरोना विषाणूची पहिली लाट यशस्वीपणे थोपवल्यानंतर हाँगकाँगचं जगभरात कौतुक झालं होतं. मात्र, आज तिथले बार आणि जिम पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. तर डिझ्नेलँडला एक महिनाभरसुद्धा पर्यटकांसाठी दरवाजे खुले ठेवता आले नाहीत. \n\nडॉ. हॅरिस म्हणतात, \"लॉकडाऊनमधून बाहेर पडणं याचा अर्थ पूर्वीसारखं वागणं, असा होत नाही. हे न्यू नॉर्मल असणार आहे. मात्र, हा संदेश लोकांपर्यंत अजिबात पोहोचलेला नाही.\"\n\nकोरोना विषाणू विरोधातल्या लढ्यात आफ्रिकेला किती यश मिळालं, हे सांगणं अवघड आहे. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली होती. मात्र, तिथेही आता दहा लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आहेत. मात्र, दक्षिण आफ्रिकेत कोव्हिड चाचण्यांचं प्रमाण खूपच कमी आहेत. त्यामुळे तिथलं स्पष्ट चित्र मांडता येत नाही. \n\nमात्र, जगातल्या इतर देशांच्या तुलनेत आफ्रिकेतला मृत्यूदर खूप कमी आहे आणि हे एक कोडंच आहे. त्यांची काही कारणं पुढीलप्रमाणे असू शकतात. \n\n1) आफ्रिका तरुणांचा देश आहे आणि कोव्हिड-19 आजाराचा सर्वाधिक धोका वृद्धांना असतो. \n\n2) कोरोना कुटुंबातल्या इतर विषाणूंची संख्या तिथे जास्त असावी आणि त्यामुळे या विषाणू विरोधातली रोगप्रतिकारकशक्ती आफ्रिकन लोकांमध्ये तयार झालेली असावी. \n\n3) श्रीमंत राष्ट्रांमध्ये लठ्ठपणा, मधुमेह..."} {"inputs":"...भेटावीत, त्यांना आपले अनुभव इतरांशी शेअर करता यावेत, आणि ज्या गोष्टी ते आपल्या आस्तिक असणाऱ्या नातेवाईक, मित्र मंडळी किंवा ऑफिसमधल्या सहकाऱ्यांशी बोलता येत नाहीत, त्या मोकळेपणाने इतर नास्तिकांशी बोलता याव्यात, असं त्या म्हणाल्या. \n\nनाशिकमध्ये नुकताच झालेला नास्तिक मेळावा, पुण्यामध्ये नास्तिकांनी एकत्र येऊन आयोजित केलेली पिकनिक किंवा आज मुंबईत होणारी नास्तिक परिषद ही याची काही उदाहरणं आहेत. \n\nआस्तिकांच्या जगातल्या नास्तिकांच्या सपोर्ट सिस्टीम\n\n\"आपली माणसं भेटाल्यानंतर जो आनंद होतो तो अवर्णनीय आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्यास\n\nआधी दुबईत आणि आता कतारमध्ये राहाणाऱ्या कविता दळवी सांगतात, \"मी आधी देवभोळी होते, अंधश्रद्धाळूही होते. धर्म संकटात आहे म्हणून एक संस्थाही जॉईन करणार होते. पण नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांच्या संपर्कात आले आणि डॉ. दाभोलकरांबरोबर काम करण्यास सुरुवात केली.\"\n\nपूर्ण विचारांती मी नास्तिक झाले.\n\nनास्तिक मेळाव्यांचा हेतू डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर बुद्धिप्रामाण्यवादाची चळवळ पुढे नेण्याचा आहे.\n\n\"नास्तिकांना एकटं वाटू नये, त्यांनी मनमोकळेपणाने आपले विचार मांडावेत, आणि त्यायोगे बुद्धिप्रामाण्यवादाची चळवळ पुढे जावी असा आमचा उद्देश आहे. कारण एकेकट्या नास्तिकांना खिंडीत गाठणं सोपं आहे, पण संघटित झालो तर आमचा आवाज दूरवर पोहोचेल.\"\n\nधर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध\n\nनास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणं हे या नास्तिक मेळाव्यांचं छोट्या काळाचं उदिष्ट असलं तरी धर्माच्या बदनामीचा कायदा रद्द व्हावं म्हणून चळवळ उभी करणं हे या मेळाव्यांचं दीर्घकालीन ध्येय आहे, असं मुंबई नास्तिक परिषदेच्या आयोजकांपैकी एक असणारे कुमार नागे सांगतात.\n\n\"बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरणाऱ्यांना या कायद्यापायी प्रचंड त्रास सहन करावा लागतो,\" असं ते सांगतात. \n\n\"अगदी मीही दोन दिवसांपासून पोलिसांना तोंड देतो आहे, कारण आमच्या परिषदेपायी कोण्या गृहस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. परिषदेआधीच त्यांच्या भावाना कशा दुखावल्या हे कोड काही मला उलगडलेलं नाही,\" असं ते म्हणतात. \n\n\"डॉ. दाभोलकरांवर 14 केस दाखल होत्या. त्यातली एक केस औरंगाबाद, एक नागपूर, एक पणजी, आणि एक कुर्ला अशी होती. आयुष्यभर माणसाने या केस लढण्यासाठी फिरत राहायचं का?\" असा प्रश्न ते विचारतात.\n\n\"या कायद्यामुळे नास्तिकांना त्रास होतो. आज बुद्धिप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणाऱ्या लोकांची संख्या 15 टक्के आहे असं आम्ही केलेल्या सर्व्हेमध्ये दिसून आलं आहे. ही संख्या वाढणार हे निश्चित आणि हेच लोक आता या कायद्याविरुद्ध आवाज उठवतील.\"\n\nनिरीश्वरवादाचा पंथही नकोच\n\nएका बाजूला नास्तिक, बुद्धीप्रामाण्यवादी माणसं एकत्र येत असताना दुसरीकडे मात्र नास्तिकांनी एकत्र येऊ नये. त्यांनीही पंथ स्थापन केला तर धर्म मानणारे आस्तिक आणि नास्तिक यांच्यात काय फरक, असं विचारणारेही लोक आहेत.\n\nमराठी चित्रपट अभिनेता अतुल कुलकर्णी त्यापैकी एक. त्यांनी 2015 साली मुंबईत..."} {"inputs":"...भ्रम आहे. CBSE, ICSE शाळांचे ऑनलाईन वर्ग सुरू झाले आहेत. \"आता मराठी भाषेची ओळख आम्ही ऑनलाईन शिकवणीमध्ये नाही करू शकत. विद्यार्थ्यांना कळणार नाही. त्यासाठी शिक्षक समोर हवेत. पण लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट असेपर्यंत हे शक्य नाही. सरकारने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्यांचा विचार करायला हवा,\" असंही मुख्याध्यापिका श्रीवास्तव म्हणाल्या.\n\n'फ्रेंच, जर्मन चालते मग मराठी का नाही?'\n\nमराठी भाषेच्या सक्तीवरून मराठी विरुद्ध अमराठी असं वादंग रंगलं असताना मराठी भाषेसाठी आग्रही असलेल्या अभ्यास मंडळांकडून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर मराठीचा पर्याय मिळणार नाही,\" असंही श्रीवास्तव म्हणाल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म अशा प्रोफेशनल अभ्यासक्रमांसाठी वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा घेणे हा एक पर्याय आहे. कारण मॅनेजमेंट कोर्सला जाणारे विद्यार्थी आणि मास मीडियात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची एकच सीईटी असू शकत नाही. शिवाय, बारावीत विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या गुणांची दखलसुद्धा घ्यायला हवी. यामुळे जर सीईटीमध्ये कमी गुण मिळाले तर किमान 15-20 टक्क्यांचा आधार विद्यार्थ्यांना मिळेल.\"\n\nत्या पुढे सांगतात, \"विद्यार्थ्यांची अप्टिट्यूड टेस्ट आणि वैयक्तिक मुलाखत सुद्धा घेता येऊ शकते. ऑनलाईन शिक्षणामुळे सर्व विद्यार्थ्यांचं मूल्यांकन के... उर्वरित लेख लिहा:","targets":"भागात तर व्यावसायिक अभ्यासक्रम उपलब्ध असलेली महाविद्यालय फारच कमी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेकदा आपल्या गावातून उच्च शिक्षणासाठी तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जावं लागतं.\n\nही परिस्थिती पाहता सीईटी परीक्षा घेतल्या गेल्या नाहीत तर कट-ऑफ वाढण्याची शक्यता आहे. शिक्षणतज्ज्ञ सांगतात, अकरावी आणि बारावी या दोन वर्षांत कनिष्ठ महाविद्यालयात ज्या परीक्षा झाल्या त्या गुणांच्या आधारे बारावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. पण विद्यार्थ्यांना असे गुण दिल्यास बारावीतून पदवी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे यंदा पदवी प्रवेशासाठी स्पर्धा सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nमुंबई विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी विनोद मळाळे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"पदवी प्रवेशासाठी परीक्षा झाली नाही तर केवळ बारावीच्या अंतर्गत गुणांच्या आधारे मेरिट प्रचंड वाढणार आहे. जिथे कट-ऑफ 70-80% टक्क्यांपर्यंत थांबते तिथे ते 90-95 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.\n\nत्यामुळे स्पर्धा प्रचंड वाढेल. काही ठिकाणी प्रवेशाच्या जागा कमी आणि तुलनेने विद्यार्थी जास्त अशीही परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे प्रवेशाच्या जागा वाढवण्याचा विचार उच्च शिक्षण विभागाला करावा लागेल.\"\n\nही परिस्थिती केवळ मुंबईतच नाही तर पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, सातारा, सांगली अशा सर्वच महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये दिसू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणं अधिक आव्हानात्मक ठरू शकतं.\n\n'इन हाऊस' प्रवेशांना प्राधान्य\n\nइन हाऊस आणि मॅनेजमेंट कोटा अशा दोन प्रकारे सुद्धा महाविद्यालयात प्रवेश होत असतात. इन हाऊस प्रवेश म्हणजे ज्या महाविद्यालयात अकरावी आणि बारावीसह पदवीचं शिक्षणही दिलं जातं अशी महाविद्यालयं आपल्या कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्राधान्य देतात. तसंच मॅनेजमेंट कोटाअंतर्गत जवळपास 15-20 टक्के प्रवेश दिले जातात.\n\nविद्यापीठांच्या बैठकीत यासंदर्भातही चर्चा करण्यात आली. इन हाऊस कोट्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा न देताही प्रवेश दिला जाऊ शकतो. त्यामुळे बाहेरून (इन हाऊस नसणारे विद्यार्थी) येणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र सीईटीच्या आधारावर प्रवेश दिले जातील, अशीही सूचना या बैठकीत करण्यात आल्याचे समजते.\n\nसीईटी महाविद्यालय स्तरावर घेतली जाणार की प्रत्येक विद्यापीठ आपल्या स्तरावर स्वतंत्र..."} {"inputs":"...म आणि महिला ठाण्याच्या प्रमुख रीता कुमारी यांच्याशी संपर्क साधण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले. \n\nबीबीसीने ई-मेलमार्फत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण ही बातमी लिहीपर्यंत त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. \n\n350 हून अधिक वकिलांनी लिहिलं पत्र\n\nया प्रकरणी इंदिरा जयसिंह, प्रशांत भूषण यांच्यासह 350 हून अधिक नामवंत वकिलांनी पटना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि अन्य न्यायाधीशांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. \n\n'न्यायालयाच्या अवमानना प्रकरणी गँगरेप झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"देत असताना महिला एखाद्या व्यक्तीला सोबत घेऊन जाणार असेल तर त्याची परवानगी आहे. तसंच तिच्या जबाबाची प्रत मिळण्याचीही तरतूद आहे. शक्य असल्यास महिला न्यायाधीशांच्या समोर हा जबाब घेतला जावा. पण असं असूनही बलात्कार पीडितांना सामाजिक, कौटुंबिक आणि कायदेशीर पातळीवर अमानवी वागणूक मिळते.\"\n\nबलात्कार पीडितेची मानसिक अस्वस्थता\n\nखदीजा सांगत असलेल्या गोष्टी सुलेखा(बदललेलं नाव) यांच्या उदाहरणावरून समजून घेता येतील.\n\nसुलेखा यांच्या मते, \"बिहारमध्ये फक्त श्रीमंत व्यक्तीचं चालतं. दुष्कर्म झाल्यानंतर तुम्ही तक्रार देण्यासाठी गेल्यास वाईट पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. एकसारखे हे प्रश्न विचारण्यात येतात. गुन्हा दाखल करून आपणच मोठी चूक केल्याचं वाटू लागतं. माझ्यासोबत तर एका पोलिसानेच बलात्कार केला होता. त्यामुळे मला न्याय कसा मिळेल?\"\n\nसदर प्रकरणात बातमी लिहीपर्यंत प्रशासनाकडून कोणतंच अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. \n\nजन जागरण शक्ति संघटनेने सांगितलेल्या माहितीची पडताळणी बीबीसी स्वतंत्रपणे करू शकली नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म आपल्या मनात वसले आहेत. राम आपल्या व्यक्तिमत्वाचा भाग आहेत. कोणत्याही कामासाठी प्रेरणा हवी असेल तर आपण रामाला वंदन करतो. \n\n-श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. भगवान श्रीराम यांच्या भव्यदिव्य मंदिरासाठी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. \n\n-इथे येण्यापूर्वी मी हनुमानगढीला भेट दिली. हनुमानजींच्या आशिर्वादाने या कामाला सुरुवात झाली आहे. \n\n-श्रीरामाचं मंदिर संस्कृतीचं आधुनिक प्रतीक असेल. \n\n-शाश्वत आस्थेचं प्रतीक होईल. हे मंदिर राष्ट्रभावनेचं प्रतीक. सामूहिक संकल्पशक्तीचं प्रतीक असेल. \n\n-हे मंदिर येणाऱ्या पि... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं वातावरण असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं. \n\nलोकशाही पद्धतीने संघर्षाची सांगता-योगी आदित्यनाथ\n\nपाचशे वर्षांचा प्रदीर्घ संघर्षाची लोकशाही आणि घटनात्मक पद्धतीने सांगता झाली असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले. \n\nराम न्यायाचं प्रतीक-राहुल गांधी\n\nराम मंदिर भूमिपूजनाच्या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्वीट केलं आहे. \n\nराम म्हणजे प्रेमाचं प्रतीक. कोणाप्रती तिरस्कार किंवा घृणेतून ते व्यक्त होऊ शकत नाहीत. \n\nमर्यादा पुरुषोत्तम भगवान राम हे सर्वोत्तम अशा मानवी गुणांचे प्रतीक आहे.\n\nआपल्या मनात वसलेल्या मानवतेची मूळ भावना म्हणजे भगवान राम. \n\nराम प्रेम आहे, ते कधी घृणेद्वारे प्रकट होऊ शकत नाही. \n\nराम करुणेचं प्रतीक आहे, तिरस्काराद्वारे प्रकट होऊ शकत नाही. \n\nराम न्यायाचं मूर्तीमंत रुप आहे, अन्यायाद्वारे ते प्रकट होऊ शकत नाही.\n\nशिवसेनेचं ट्वीट\n\nभूमिपूजन कार्यक्रम सुरू असताना शिवसेनेने पक्षाचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हीडिओ ट्वीट केला आहे. \n\nया व्हीडिओत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बोलताना दिसतात. ते म्हणतात, \"बाबरी मशीद पाडल्यानंतर तिथे शिवसेनेचा झेंडा रोवणं ही अतिशय गौरवास्पद गोष्ट होती. यात शरमेची कोणतीही बाब नाही. बाबरी मशिदीच्या खाली जे राम मंदिर होतं ते आम्ही वर आणलं\".\n\nया कार्यक्रमानंतर पंतप्रधान मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत. \n\nसर्वांत आधी त्यांनी हनुमानगढी येथे हनुमानाची आरती केली. \n\nया फोटोमध्ये ते भारतीय हवाई दलाच्या विमानात चढताना दिसत आहेत. मोदींनी धोतर आणि कुर्ता असा पारंपरिक पोशाख परिधान केला आहे.\n\nकसा असेल कार्यक्रम? \n\nअयोध्येतलं वातावरण कसं आहे? \n\nअयोध्येत सध्या लाउडस्पीकरवरून श्रीरामाच्या भजनांचाच आवाज ऐकू येतोय. \n\nअयोध्येचा रंग आज काहीसा बदललेला आहे. पिवळा रंग हिंदू धर्मात शुभ मानला जातो. त्यामुळे राममंदिर भूमीपूजन सोहळा परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यात येणारी दुकानं पिवळ्या रंगाने रंगवण्यात आली आहेत. \n\nश्रीराम जन्मभूमी ट्रस्ट या सोहळ्याचे आयोजक आहेत. राम जन्मभूमी-बाबरी मशीद खटल्याचा निकाल आल्यानंतर केंद्र सरकारने या ट्रस्टची स्थापना केली होती. मात्र, या ट्रस्ट शिवाय अयोध्या प्रशासन आणि राज्य सरकारही गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिपूजन सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत. \n\nमंगळवारी (4 ऑगस्ट) सकाळी हनुमान गढीवर पूजा करू या..."} {"inputs":"...म केला होता. ती डेंट्सू या अॅड कंपनीत काम करायची.\n\n2015 मध्ये जाहिरात क्षेत्रातील एका व्यक्तीच्या मृत्यूमुळे हा मुद्दा ऐरणीवर आला.\n\nताकाशीचा मृत्यू कामाच्या अतिताणामुळे झाला असा निर्वाळा प्रशासनाने दिला आहे. ऑक्टोबरमध्ये कंपनीवर 5,00,000 येन (4,500 डॉलर) इतका दंड ओव्हरटाईमच्या प्रकरणांमुळे ठोठावण्यात आला होता.\n\nमागच्या वर्षी NHK या ब्रॉडकास्टर जाहीरपणे कबूल केलं की 2013 मध्ये मिवा साडो या रिपोर्टरचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला होता. हा मृत्यू कारोशीमुळे झाला होता.\n\nसाडो 31 वर्षांच्या होत्या. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांनी सुद्धा देशाच्या कंपनींची काम करण्याची पद्धत बदलायला हवी. कामगारांच्या मेहनतीला, निष्ठेला न्याय मिळेल आणि काम झाल्यावर घरी जाण्याची मुभा देण्याची संस्कृती रुजवायला हवी. \n\nजपानच्या आरोग्य, कामगार कल्याण मंत्रालयातर्फे आकडेवारीनुसार जपानमधील कर्मचारी आठ दिवस सुट्टी देतात. जेव्हा ते सुट्टी घेतात तेव्हासुद्धा ते निवांत नसतात.\n\nट्रॅव्हल वेबसाईट एक्सपिडियाच्या मते, पाचपैकी तीन लोकांना सुट्टी घेण्याबाबत अपराधी वाटतं. \n\nदक्षिण कोरियात एका कर्मचाऱ्याने 2017 मध्ये सरासरी 2,000 तास काम केलं आहे. जुलै महिन्यापासून मोठ्या कंपन्यांमध्ये आठवड्यातील कामाचे तास 68 वरून 52 करण्यात आले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...म बुक होत्या. त्याठिकाणी शिवसेनेचे नेते, पदाधिकारीही उपस्थित होते. आमदारांना संपर्क करण्याचं काम सुरू होतं. राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे या सगळ्यावर जातीने लक्ष ठेवून होत्या.\n\nप्रत्येक आमदाराच्या हालचालीवर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी बारकाईने लक्ष ठेवून होते. शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, खासदार राजन विचारे यांच्यासह ठाण्याचे महापौर, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी हॉटेल रेनेसाँमध्ये रात्रीपासूनच तळ ठोकून होते.\n\nराष्ट्रवादीचे आमदार एका हॉटेलमध्ये\n\nज्या ठिकाणी या आमदारांना ठेवण्यात आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्‍यावर एक चिंता दिसत होती. पुढे काय होणार, याबद्दल प्रत्येकजण चर्चा करत होता. काही कार्यकर्ते नेत्यांबरोबर फोटो काढत होते. पण त्या फोटोतही नेत्यांच्या चेहर्‍यावरची चिंता लपत नव्हती.\n\nरेनेसाँच्या लॉबीला पक्षकार्यालयाचं स्वरूप आल्याचं चित्र दिसत होतं. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मिळून 300 पदाधिकारी हालचालींवर नजर ठेवण्यासाठी शिफ्टमध्ये काम करत होते. शिवसेनेचे नेतेही तिथले सर्व अपडेट वरिष्ठांना कळवतं होते.\n\nराष्ट्रवादीवर विश्वास नाही म्हणून आमदारांवर नजर ठेवण्यासाठी शिवसेनेचे नेते आले आहेत का, असा प्रश्‍न आम्ही शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारला तेव्हा त्यांनी हसून उत्तर दिलं, \"आम्ही आता एकत्र आहोत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीसाठी आम्ही आलो आहोत.\"\n\nहॉटेलच्या लॉबीत सतत वर्दळ\n\nरविवारी रात्री आमदारांना दुसर्‍या हॉटेलमध्ये शिफ्ट करणार असल्याचा निरोप आला. सर्वजण बॅग भरून तयार झाले. एका रूमचं दिवसाचं भाडं 11 हजार रुपये असलेल्या रेनेसाँमधील बिलाच्या आकड्याचा फक्त अंदाजच लावलेला बरा!\n\nसंध्याकाळी मर्सिडीज बेंझच्या बसेस हॉटेलच्या रिसेप्शनबाहेर लागल्या. रात्री उशिरा सर्व आमदारांना सांताक्रूझच्या 'ग्रँड हयात' हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. काँग्रेसचे आमदार JW मॅरिएटमध्येच आहेत, पण त्यांची सुरक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांइतकी कडक नाही.\n\nसंध्याकाळी मर्सिडीज बेंझच्या बसेस हॉटेलच्या रिसेप्शनबाहेर लागल्या.\n\nशिवसेनेचे आमदार हॉटेल ललितमध्ये होते. त्यांना हॉटेल लेमन ट्रीमध्ये हलवण्यात आलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या तीनही पक्षाच्या आमदारांना ठेवण्यासाठी निवडलेल्या हॉटेल्समध्ये शिवसेनेची युनियन आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी तीनही पक्षाच्या आमदारांवर लक्ष ठेवणं सोयीस्कर आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म-मृत्यू तर देवाच्या हातात असल्याचं ते म्हणतात. \n\nकाश्मीर पृथ्वीवरचा स्वर्ग असल्याचं सांगत मावा म्हणतात की बाहेर लोक मिनरल वॉटरच्या बाटल्या विकत घेतात. पण, इथे काश्मीरमध्ये तर आम्ही त्या मिनरल वॉटरपेक्षा स्वच्छ पाण्याने तोंड धुतो. \n\nकाश्मीरमधली परिस्थिती लवकरच सुधारेल, अशी आशा त्यांना वाटते. ते म्हणतात, \"काश्मीरमधल्या परिस्थितीचा हिंदू-मुस्लीम दोघांनाही फटका बसला आहे. जे पंडीत इथून गेले त्यांनाही त्रासच झाला. अनिश्चिततेचा काळ लवकरच संपेल, अशी मी आशा करतो.\"\n\nकाश्मिरी पंडीत खोरं सोडून गेले तेव्हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला कधीच भीती वाटली नाही.\"\n\nरोशन लाल मावा यांचे पुत्र डॉ. संदीप यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की ते जेव्हा-जेव्हा वडिलांशी गप्पा मारायचे तेव्हा ते फक्त काश्मीरविषयीच बोलायचे. \n\nते सांगतात, \"13 ऑक्टोबर 1990 रोजी माझ्या वडिलांवर गोळीबार झाला होता. त्या घटनेनंतर आम्ही दिल्लीत आलो. गेल्या तीन दशकात जेव्हाजेव्हा आम्ही बोललो माझ्या वडिलांनी त्यांना काश्मीरची आठवण येत असल्याचंच सांगितलं. मला वाटायचं की मुलाच्या नात्याने वडिलांना काश्मीरला पाठवणं, ही माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यांना काश्मिरात परत पाठवण्याचे सर्व पर्याय मी तपासत होतो. आपले शेवटचे दिवस आपल्या काश्मीरमध्ये घालवण्याची माझ्या वडिलांची अंतिम इच्छा होती.\"\n\nते सांगतात, \"गेल्या काही वर्षांपासून मी वडिलांच्या दुकानाची डागडुजी करण्याचा विचार करत होतो. मी वडिलांना सांगितलं की तुम्ही 15 दिवस काश्मीरमध्ये रहा आणि 15 दिवस दिल्लीत. ते काश्मीरमध्ये परतले आहे. मात्र, पूर्णपणे नाही. ते इथे आले तेव्हा हजारो माणसं त्यांना भेटायला आली. हीच खरी काश्मिरीयत आहे. जे झालं ते विसरून आपण पुढे गेलो पाहिजे. केवळ माझं कुटुंबच नाही तर सर्वच काश्मिरी पंडितांनी परतावं, अशी माझी इच्छा आहे. काश्मीरमधली परिस्थिती चांगली नाही तर ती सुधारण्याची जबाबदारी केवळ काश्मिरी मुसलमान, शीख आणि पंडितांचीच आहे. तरच काश्मीरमधली परिस्थिती सुधारेल.\"\n\nसंदीप 'जम्मू-काश्मीर सुलह फ्रंट'चे अध्यक्षही आहेत. सर्व समाजांमध्ये धार्मिक सौहार्द स्थापन करण्याचं काम ते करतात. \n\n1990च्या दशकात जेव्हा काश्मीरमध्ये हिंसाचार उफाळला होता, तेव्हा काश्मिरी पंडितांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले होते. त्यानंतर त्यांनी खोऱ्यातून पलायन केलं. ते काश्मीर सोडून देशातल्या वेगवेगळ्या भागात स्थायिक झाले. \n\n2008 साली भारत सरकारने काश्मीरमध्ये 6,000 पदं काश्मिरी पंडितांसाठी राखीव केले. या कर्मचाऱ्यांसाठी सरकारने अनेक ठिकाणी ट्रांझिट कॅम्पही उभारले. \n\nकाश्मिरी पंडितांसाठी स्वतंत्र कॉलोनी उभारण्याचा प्रस्तावही सरकारने सादर केला आहे. मात्र, काश्मीरमधल्या फुटीरतावाद्यांनी सरकारच्या मंशेवर शंका व्यक्त केली होती. काश्मीरच्या लोकसंख्येचं चरित्र बदलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप फुटीरतावाद्यांनी केला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली आहे. \n\n\"आज मोदीभक्तांनी कहरच केला. बेशरमपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या. शिवाजी महाराज हे एकमेव अद्वितीय असं रसायन होतं, ते जगाच्या अंतापर्यंत परत निर्माण होऊ शकणार नाही,\" अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. \n\nभाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, \"उपाधी देणारे खुशमस्करे खूप असतात. पण आपण शिवाजी महाराजांच्या तुलनेत कोठे बसतो हे मोदींना माहिती असेल. त्यामुळे हे पुस्तक कळताच मोदींनी माघार घ्यायला हवी होती. मीच शिवाजी... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेंद्र मोदी यांच्यावर ओढावली असती तर त्यांचं काय झालं असतं याचा विचार केला पाहिजे. असं मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं.\n\nदरम्यान खासदार संजय राऊत यांनी या मुद्यावरून भाजप नेत्यांवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी काही ट्वीट करत त्यांचा मुद्दा मांडला आहे. \n\n\"आज के शिवाजी नरेंद्र मोदी. - असे महान पुस्तक लिहून भाजपा कार्यालयात प्रसिद्ध करणारे हे महशय कोण आहेत? हेच ते जयभगवान गोयल. यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर हल्ला करून शिवरायांच्या महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला शिव्या घातल्या होत्या. शाब्बास भाजपा!!!\" \n\n\"जय भगवान गोयल आधी शिवसेनेत होते. महाराष्ट्र सदनावर हल्ला करताच त्याची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. शिवाजी महाराजांचा एकेरीत ऊललेख करून या महाशयांनी नरेंद्र मोदी यांची तुलना महाराजांबरोबर केली हे भाजपात शिरलेलया छत्रपतीच्या वंशजांना मान्य आहे का?\"\n\nसंजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत गेलेले उदयनराजे भोसले यांना व्यक्त होण्याचं आवाहन केलं आहे. ते लिहितात, \"सातारा गादीचे वारसदार श्रीमंत ऊदयनराजे श्रीमंत शिवेंद्रराजे, कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांना हे मान्य आहे का? शिवरायांच्या वंशजांनो बोला.. काहीतरी बोला..\"\n\nशिवाजी महाराजांची कोणाशीही तुलना होऊ शकत नाही हे सांगताना राऊत म्हणतात, \"निदान महाराष्ट्र भाजपाने तरी यावर भुमिका स्पष्ट करावी. छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना या विश्वात कुणाशीच होऊ शकत नाही.. एक सूर्य... एक चंद्र आणि एकच शिवाजी महाराज...छत्रपती शिवाजी महाराज...\", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. \n\nसंजय राऊत यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत संभाजीराजे छत्रपती यांनी शिवाजी महाराजांची कुणाशीही तुलना खपवून घेतली जाणार नाही असं ट्वीट केलं आहे.\n\n\"छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही करणं खपवून घेतलं जाणार नाही. नरेंद्र मोदी हे स्वकर्तृत्वाने पंतप्रधान झाले आहेत, पण त्यांची शिवाजी महाराजांशी तुलना करणं माझ्यासाहित सर्वच शिवभक्तांना अजिबात आवडलेलं नाही. ज्या पक्षाच्या कार्यालयात ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले, त्या पक्षाच्या अध्यक्षांनी ते पुस्तक तात्काळ मागे घ्यावे. नाहीतर त्याचे वेगळे परिणाम होतील,\" असं ट्वीट संभाजी छत्रपती यांनी केला आहे. \n\nतसंच त्यांनी संजय राऊत यांच्यावरसुद्धा टीका केली आहे.\n\n\"उद्धव जी त्या संजय रौताच्या जिभेला लगाम घाला. प्रत्येक..."} {"inputs":"...मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही सरकारी कागदपत्र ट्वीट करून या जागेबाबत कोर्टात दावे असल्याची माहिती दिली होती.\n\n\"प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या 17 जानेवारी 2020 च्या स्थळपाहणी अहवालावरून असं लक्षात येतं की, कांजुरमार्ग येथील प्रस्तावित जागा अद्यापही विवादीत आहे,\" असं ट्विट फडणवीस यांनी केलं होतं.\n\n2015 साली राज्य सरकारने कांजुरमार्गच्या या जागेचा विचार केला होता. मात्र, होणारा उशीर आणि प्रलंबित असणारे दावे यामुळे तत्कालीन सरकारने या जागेची निवड केली नाही, असं फडणवीस म्हणाले होते. \n\nउद्ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ञापत्र सादर केलं होतं. ही जागा राज्य सरकारची आहे. हे प्रतिज्ञापत्र हायकोर्टात आजही असेल. त्यावेळचे मुख्यमंत्री म्हणतात ही जागा राज्य सरकारची आहे. मग, मुख्यमंत्री बदललेल्यानंतर लगेचच जागेचा मालकी हक्क बदलतो का? आम्ही संभ्रमात आहोत, की केंद्राची नक्की भूमिका काय आहे?\" \n\nयाबाबतची सर्व माहिती केंद्राला दिली जाईल. आम्हाला खात्री आहे की सक्षम पंतप्रधान यावर निर्णय घेतील, असं पेडणेकर यांनी पुढे म्हटलं आहे. \n\nकाय आहे कारशेडचं प्रकरण?\n\nमुंबई मेट्रो-3 ची कारशेड महाराष्ट्रात राजकीय मुद्दा ठरला आहे. आरे कॉलनीत कारशेडला शिवसेनाचा पहिल्यापासून विरोध आहे.\n\nदेवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेने या प्रस्तावाचा विरोध केला होता. आरेतली झाडं कापल्याच्या मुद्यावरून ठाकरे-फडणवीस आमने-सामने आले होते. \n\n2019 मध्ये सत्तांतर झालं आणि उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने आरेत कारशेडचा प्रस्ताव रद्द करून तो कांजुरमार्गला बांधण्याचा निर्णय घेतला होता. \n\nकेंद्राचा निर्णय धक्कादायक - सुप्रीया सुळे \n\n\"खरंतर धक्कादायक गोष्ट केंद्रकडून कळलेली आहे. ही जमीन महाराष्ट्राची आहे. कुठल्याही कायद्याप्रमाणे ज्या राज्याची ती जमीन असते. त्या राज्याचा पहिला अधिकार असतो. केंद्राने काहीतरी नवीन काढलंय. राज्यांचे अधिकार काढून घेण्याचं पाप केंद्र सरकार सातत्याने करतंय. हे त्यांच्या कृतीतून दिसून येत आहे. महाराष्ट्राच्या विकासात केंद्र सरकार हस्तक्षेप करतंय. हा महाराष्ट्राचा अपमान आहे,\" असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही या योजनेत त्रुटी असल्याची टीका केली आहे. \"या सरकारनं आमच्या योजनेचं ब्रँडिंग केलं आणि तिला पुढं नेलं. पण हा कार्यक्रम सगळीकडे यशस्वी होऊ शकत नाही. जिथं साठवणुकीची चांगली सुविधा आहे, तेथे होऊ शकतो. पण या सरकारनं हा कार्यक्रम सबंध राज्यभर राबवत याचं कंत्राटीकरण केलं. म्हणजे जेसीबी आणि पोकलँड मशीन वापरून नाले उकरले आणि यामुळे नाल्याच्या Percolation Characteristics बदलल्या. त्यामुळे नाल्यांचं नैसर्गिकरीत्या झिरपणं बंद झालं.\" \n\nपण हे आरोप सरकारला मान्य नाहीत. जलसंपदा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात चांगला पाऊस झाला. पण यंदा सप्टेंबरनंतर पावसाने दडी मारली. पुढचे सात महिने आता दुष्काळाचे चटके राज्याला बसणार आहेत. त्यानिमित्ताने जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाली, या दाव्यावरही अनेक प्रश्न उपस्थित होतील. \n\nजलयुक्त शिवारमुळे लाखो टीएमसी पाणी निर्माण झालं, तर मग पाण्याचं दुर्भिक्ष्य का जाणवत आहे, या प्रश्नावर शिवतारे म्हणाले, \"आता पाऊसच कमी आहे, त्यामुळे ही अडचण निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला होता त्यामुळे पाणीसाठा चांगला झाला, खरिपाची आणि रब्बीची पिकं 200 टक्क्यांनी वाढली. रब्बीच्या पिकामध्ये शेवटचं पाणी जलयुक्त शिवारामुळे मिळालं आणि म्हणून उत्पन्न वाढलं.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मंत्र्यांत मतभेद होते. \n\nजनलोकपालचं नेमकं काय करायचं याबद्दलही सरकारमध्ये स्पष्टता नव्हती. त्यामुळे ते आंदोलन अधिकच चिघळलं. 2011मध्ये अण्णा दोनदा उपोषणाला बसले. दोन्ही वेळा सरकारनं स्वत:ची फजिती करून घेतली. \n\nहे कमी म्हणून की काय, त्याच वर्षीच्या जून महिन्यात बाबा रामदेव यांनी काळ्या पैशाच्या मुद्यावरून दिल्लीत हैदोस घातला. आधी त्यांना सरकारनं पायघड्या घातल्या आणि नंतर त्यांच्या अनुयायांवर लाठीमार केला. मग देशातलं जनमत अधिकच सरकारविरोधी झालं. \n\nरोज सनसनाटी बातम्या लागणार्‍या टेलिव्हिजन चॅनेल्सना... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण अण्णांची नेमकी वैचारिक भूमिका काय हे गेल्या तीन दशकांत कधीही स्पष्ट झालेलं नाही. \n\nअण्णांचं उपोषण चालू झालं की सगळे हौशे-नवशे-गवशे गोळा होतात. अण्णा कुणालाही येऊ नका असं सांगत नाहीत. त्यांचं मुंबईतल्या आझाद मैदानातलं उपोषण मला आजही आठवतंय. सुरुवातीला त्या उपोषणाच्या व्यासपीठावर फक्त गांधीजींचा अर्धपुतळा होता. त्यात पुढे ज्ञानेश्वर, गाडगेबाबा, भारतमाता अशी भर पडत गेली. \n\nदिल्लीच्या रामलीला मैदानात 2011 साली जमलेले लोक पाहून मी योगेंद्र यादवना ही कशा प्रकारची गर्दी आहे असा प्रश्न केला होता. तेव्हा त्यांनी, 'ये तो कुंभमेला है,' असं समर्पक उत्तर दिलं होतं. त्या आंदोलनात रा.स्व. संघ- विहिंपपासून समाजवादी- कम्युनिस्टांपर्यंत सर्व प्रकारचे कार्यकर्ते सामील झाले होते. हनुमानाच्या मुखवट्यापासून भगतसिंगांच्या वेशभूषेपर्यंत अनेक प्रकार तिथे सुखनैव वावरत होते. अण्णा किंवा अरविंद केजरीवाल यांचं त्यावर काही नियंत्रण होतं असं कधीही वाटलं नाही. \n\nअण्णा संघाचे एजंट?\n\nअण्णांच्या रामलीला मैदानावरच्या त्या आंदोलनाचा पुरेपूर फायदा भाजप आणि संघ परिवारानं उठवला यात शंका नाही. पण तो अण्णा हजारे 'संघाचे एजंट आहेत' म्हणून नव्हे, तर अशा जनआंदोलनात शिरकाव करण्याची संघ परिवाराची ताकद होती म्हणून. \n\nनितीन गडकरी त्यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. सुरुवातीला ते या आंदोलनाला फारसे अनुकुल नव्हते. अरुण जेटलींसारखे भाजप नेते तर अण्णांकडे तुच्छतेनेच बघत होते. पण आंदोलनाला मिळणारा वाढता पाठींबा पाहून गडकरींनी आपली भूमिका बदलली आणि समर्थनाचं पत्रक काढलं. इतकंच नाही, तर या आंदोलनाच्या जनलोकपालच्या मसुद्याला पाठींबा व्यक्त केला. \n\nविरोधी पक्ष म्हणून भाजप सतर्क असल्याचा तो पुरावा होता. काँग्रेस त्याही वेळी हताश होती आणि आज अण्णा पुन्हा एकदा अण्णा उपोषणाला बसलेले असताना विरोधी पक्ष म्हणून त्यांच्याकडे कोणतीही नीती नाही. \n\nअण्णांच्या आंदोलनातला दुसरा प्रभावी गट म्हणजे केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष. या वेळच्या आंदोलनातून अण्णांनी राजकीय पक्षांना जाणीवपूर्वक दूर ठेवल्याने ही रसद अण्णांना यंदा मिळू शकणार नाही. \n\nखरं तर, आंदोलनात सामील होणार्‍या कार्यकर्त्यांकडून 'आम्ही राजकारणात जाणार नाही' असं प्रतिज्ञापत्र घेण्याचा अण्णांचा निर्णय किती सुज्ञपणाचा आहे यावर वाद होऊ शकतो. कारण अण्णांनी हा नियम ठेवला नसता तर कदाचित आजही केजरीवाल यांनी आपली ताकद..."} {"inputs":"...मंत्र्यांनी मुदत दिली म्हणजे त्यांनी 15 दिवसात प्रक्रिया करा असं सूचवलं आहे. असं ते सूचवू शकतात. पण राज्यपालांनी 15 ऐवजी 20 दिवसांनी केलं तरी त्यावर काही बंधन नाही. ही मुदत पाळणे राज्यपालांसाठी बंधनकारक नाही.\"\n\nराज्यघटनेत विधानपरिषदेसाठी राज्यपाल नियुक्त सदस्यांची प्रक्रिया किती दिवसांत केली पाहिजे यासंदर्भात वेळेची मर्यादा देण्यात आलेली नाही. या मुदतीत नावं स्वीकारावी लागतील असं काही नमूद केलेलं नाही.\n\nउदाहरणार्थ, वटहुकूम काढला की सहा आठवड्याच्या आतमध्ये कायदे मंडळाची संमती द्यावी लागते. किंवा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित आहे. पण अंतिम निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार राज्यपालांकडे असतात.\n\nराज्यपाल पदभार स्वीकारताना 169 कलमाखाली शपथ घेतात. मी घटनेशी एकनिष्ठ राहिल अशी शपथ घेतली जाते.\n\nघटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट याबाबत सांगतात, \"केंद्रात जशी संसदीय लोकशाही असते तशीच राज्यातही असते. इथे राज्यपाल घटनाप्रमुख असतात. केंद्रात राष्ट्रपतींना पंतप्रधानांचा सल्ला बंधनकारक असतो त्याचप्रमाणे राज्यपालांना मुख्यमंत्र्यांचा सल्ला बंधनकारक असतो.\"\n\n\"याला काही अपवादही आहेत. उदाहरणार्थ, केंद्रशासित प्रदेशाचा कारभार चालवण्यासाठी राज्यपाल प्रमुख असताना मुख्यमंत्र्यांना विचारण्याची गरज नसते. किंवा 356 अंतर्गत राष्ट्रपती राजवटीची शिफारस राष्ट्रपतींकडे करताना मुख्यमंत्र्यांना विचारावं लागत नाही.\"\n\nपण विधानपरिषदेवरील आमदारांची नेमणूक ही मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करायला हवी याबाबत कायदेतज्ज्ञांमध्ये दुमत आहे.\n\nकेंद्रात आणि राज्यात परस्परविरोधी पक्षाची सत्ता असल्यास असे अनेक निर्णय राजकारणामुळे प्रक्रियांमध्ये अडकल्याची अनेक उदाहरणं आहेत.\n\nइंदिरा गांधी ते नरेंद्र मोदींच्या राजवटीपर्यंत वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे अनुभव आले आहेत.\n\nमाजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"राज्यपालांना साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या पाच क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती करता येते. नियुक्त्या करताना मंत्रिमंडळाचं ऐकावं की नाही याबाबत मतमतांतरे असली तरी घटनेने राज्यपालांना दिलेल्या अधिकारानुसार त्यांनी एखादी हरकत घेतल्यास ते घटनाबाह्य ठरणार नाही.\"\n\nत्यावर श्रीहरी अणे यांच्या मताशी मी सहमत नाही असं म्हणत उल्हास बापट म्हणाले.\n\n\"167 कलमाखाली राज्यपाल या नियुक्त्यांबाबत मंत्रिमंडळाकडून अधिक माहिती मागवू शकतात. पण अंतिम सल्ला हा मुख्यमंत्र्यांचा असतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिक्कामोर्तब केलेली यादी राज्यपालांनी स्वीकारायची असते,\" असं ते म्हणतात.\n\nसत्ताधाऱ्यांकडून निकषात बसणाऱ्या पाच क्षेत्रांव्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तींची शिफारस राज्यपालांकडे करण्यात आली तर ती नावे फेटाळण्याचा अधिकार राज्यपालांना आहे.\n\nयाविषयी बोलताना उल्हास बापट सांगतात, \"सर्वोच्च न्यायालयाने एका निकालात म्हटलं होतं की राजकारणात कार्यरत असलेली व्यक्ती ही समाजकारण करत असते. त्यामुळे राजकारणातील एखाद्या व्यक्तीची शिफारस झाल्यास ती सरसकट फेटाळता येत..."} {"inputs":"...मंदावले आहेत, असंही बोललं जात होतं.\n\nचाळिशीच्या उंबरठ्यावर असतानाही तरुणाला लाजवेल असा फिटनेस जपणाऱ्या धोनीने त्या क्षणी डाईव्ह मारली असती तर वर्ल्ड कपचं चित्र पालटलं असतं.\n\nगप्तीलच्या थ्रोने स्टम्प्सचा वेध घेतल्यावर मँचेस्टरच्या मैदानात शांतता पसरली. दोन वर्ल्ड कप जिंकून देणारा माही ही मॅच जिंकून देत टीम इंडियाला वर्ल्ड कपच्या फायलनमध्ये नेईल असा अनेकांचा होरा होता. नेहमीसारखी मैफल जमली नसली तरी धोनी जिंकून देईल असा विश्वास होता. गप्तीलच्या त्या थ्रोनं धोनीची इनिंग्ज आणि टीम इंडियाचं वर्ल्ड कपच... उर्वरित लेख लिहा:","targets":"15 ऑगस्ट काम केलं. अन्य सैनिक जी कर्तव्यं पार पाडतात ती धोनीने सेवेदरम्यान पार पाडली. \n\nगाड्या आणि बाईक्स यांचा खास शौकीन असलेल्या धोनीने लाल रंगाची जीप ग्रँड शेरोकी या SUVची ताफ्यात भर घातली. ऑक्टोबर महिन्यात त्याने निस्सान जोंगा ही गाडी खरेदी केली, जी पूर्वी भारतीय लष्कर वापरायची. सध्या या गाडीची खुल्या बाजारात विक्री होत नाही.\n\nजयपूरमध्ये एका पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिल्यानंतर धोनी आपल्या गावी म्हणजेच रांचीत असल्याचं समजतं. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीत मालिका जिंकली तेव्हा धोनीने ड्रेसिंगरूममध्ये जात सगळ्या खेळाडूंची भेट घेतली होती.\n\nऱ्हिती स्पोर्ट्स या स्वत:च्या कंपनीतर्फे आयोजित चॅरिटी मॅचसाठी धोनी मुंबईत होता. मैत्रीपूर्ण फुटबॉल मॅचमध्ये धोनी आणि लिएण्डर पेस सहभागी झाले होते. 30 सप्टेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी झारखंड दौऱ्यावर असताना स्नेहभोजनाचे आयोजन केलं होतं. त्या कार्यक्रमाला धोनी सपत्नीक उपस्थित होता.\n\nअघोषित विश्रांती काळात धोनीने SEVEN लाईफस्टाईल ब्रँडही लाँच केला. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या कँपपूर्वी धोनीने झारखंडच्या संघासोबत सरावही केला. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार का, याविषयी त्याने काहीही सांगितलं नाही.\n\nकोरोना पूर्व काळात IPLच्या चेन्नई सुपर किंग्स संघाचा कँप चेन्नईत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी धोनी उत्तम फॉर्मात असल्याचं त्याच्या सहकाऱ्यांनी सांगितलं होतं. \n\nकोरोना काळात जगभरातले क्रिकेटपटू इन्स्टाग्राम लाईव्ह करत होते. मात्र रांचीतल्या फार्महाऊसवर असलेल्या धोनीने एकही इन्स्टा लाईव्ह किंवा सोशल मीडिया अपीअरन्स दिला नाही.\n\nकोरोना काळात पांढरी दाढी वाढलेला धोनीचा फोटो व्हायरल झाला होता. धोनी पब्जी या खेळाचा चाहता असून, त्याचा बराच वेळ हा ऑनलाईन गेम खेळण्यात जातो असं त्याच्या पत्नीने साक्षी धोनीने काही दिवसांपूर्वी एका इन्स्टा लाईव्हदरम्यान सांगितलं होतं. \n\nशनिवारी लग्नाला दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर साक्षीने एका इन्स्टा पोस्टमध्ये माहीसोबतचे काही फोटो शेअर केले होते. \n\nकॉन्ट्रॅक्ट लिस्टमधून डच्चू \n\nबीसीसीआयतर्फे दरवर्षी देशातील प्रमुख खेळाडूंना करारबद्ध केलं जातं. खेळाडू कोणत्या फॉरमॅटमध्ये खेळतात त्यानुसार श्रेणी ठरवल्या जातात. टीम इंडियासाठी खेळायला लागल्यानंतर पहिल्यांदाच धोनीचं नाव या यादीत नव्हतं. 2018-19 वर्षासाठी धोनीकडे ए ग्रेडचं..."} {"inputs":"...मकं तेच नव्हतं.\" मानसशास्त्र सर्वसाधारणपणे आपल्याला शांत संयत रहायला सांगतं. पण ही वादळंच तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे असं ही कथा वाचताना वाटत राहतं. \n\n'अखेरचे दिवस' या कथेतला बोकील दारिद्र्याचं ढोंग करता करता कसा तुटून जातो हे वाचताना पोटात ढवळून येतं. बाबरी मशीद पडल्यानंतरच्या काळातच योगायोगाने त्यांनी 'रामप्रहर' नावाचा एक स्तंभ लिहिला होता. त्याचं झालेलं पुस्तकही अफलातून आहे. \n\n'कादंबरी एक' नावाच्या कादंबरीत वयाने मोठ्या असलेल्या एका पुरुषाची भावनिक आणि लैंगिक आंदोलनं तेंडुलकरांनी रेख... उर्वरित लेख लिहा:","targets":"केला, विरोध केला. हा प्रतिकार त्यांच्या लेखनातून, त्यांच्या नाटकांतून, पटकथा, संवादातून पदोपदी जाणवतो. कदाचित हा प्रतिकार करता करता त्यांची स्वत:शी लढण्याची शक्ती कमी झाली की काय असा भाबडा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.\n\nसमुद्राच्या काठावर उभं राहिलं की समुद्र प्रत्येक कोनातून वेगळा दिसतो, किंबहुना भासतो. आपली नजर फक्त कशी आणि कोणत्या बाजूला आहे यावर ते अवलंबून असतं. तेंडुलकर नावाचा समुद्र आताशा कुठे निरखायला सुरुवात केली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मग त्यांना व्यायाम करण्यासाठी एखादा प्रेरणादायी हेतू मिळाला नसावा का? \n\nकदाचित त्यांच्या मनात आपण क्रियाशील आहोत, अशी स्वप्रतिमा तयार झाली असेल आणि आपण आणखी सशक्त व्हायला हवं, या विचारापोटी व या स्वप्रतिमेला तडा जाऊ नये म्हणून ते अतिव्यायाम करत असतील. या कल्पनेसाठी 2015मध्ये झालेल्या संशोधनाचा आधार घेता येईल. त्यानुसार आपण आपल्या मित्रांपेक्षा कमी क्रियाशील आहोत, असा समज करून घेतल्यास त्यानंतरच्या काळात आपलं योग्य प्रमाणात व्यायाम करण्याचं प्रमाण कमी होतं. \n\nव्यायामाचा अति विचार हानीकारक ठरू शकत... उर्वरित लेख लिहा:","targets":"सतील किंवा मग तो प्लासिबो इफेक्टसारखा परिणाम असू शकेल. \n\nव्यायाम कधी करायचा?\n\nहे सगळं सांगताना आठवण होते आहे 2003मध्ये झालेल्या अभ्यासाची. त्यातले सहभागी समवयस्क होते आणि त्यांच्या आरोग्यावर या गोष्टीचा परिणाम झाला का, याची चाचपणी केली गेली. या अभ्यासात 7000 सेवकांचं मध्यम वय संपून त्यांचं म्हातारपण सुरू होण्याच्या कालावधीत हा अभ्यास झाला. हॅना कूपर आणि प्रोफेसर सर मायकेल मरमॉट यांनी यामागची कारणमीमांसा केली. तेव्हा त्यांना आढळलं की, म्हातारपण 60व्या वर्षी किंवा त्याहून कमी वयात सुरू होतं, त्यांना हृदयाशी संबंधित विकाराचा धोका निर्माण झाला तर उरलेल्यांनी म्हातारपण 70व्या वर्षी किंवा त्याहून अधिक वयात सुरू होतं, असा विचार केला होता. \n\nवरवर साध्याशा वाटणाऱ्या लोकांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दलच्या प्रश्नातच आपल्याला उत्तर गवसतं आहे. कदाचित त्यांचं उत्तर असेल की, वयाच्या 60व्या वर्षी म्हातारपण सुरू होतं, कारण त्यांना स्वतःच्या अनारोग्यामुळं म्हातारं झाल्यासारखं वाटलं असू शकतं. किंवा मग कदाचित त्यांना त्याखेरीज काही असू शकतं असं वाटलं नसावं आणि त्यांनी व्यायाम करणं थांबवलं असावं आणि त्याचाच त्यांच्या तब्येतीवर परिणाम झाला असावा. किंवा कदाचित त्यांना म्हातारपणाच्या संध्याछायांमुळे चिंता वाटली असेल आणि त्यामुळे ताण वाढून त्याचा तब्येतीवर परिणाम झाला असेल. \n\nहे वाचता वाचता तुमच्या लक्षात आलं असेल की, या तीनही शक्यतांच्या स्पष्टीकरणाची तुलना करता पहिल्या अभ्यासात सांगितल्यानुसार मित्रांच्या व्यायामाशी स्वतःच्या व्यायामाची तुलना करणं ही बाब होती. आपल्याला सगळी उत्तरं मिळाली आहेत, अशात भाग नव्हे पण इथं काहीतरी चित्तवेधक गोष्ट घडते आहे आणि एकेक टप्पे पार करताना कळतं आहे की सहभागींचं आरोग्य आणि त्यांचा फिटनेस या गोष्टींमुळं फरक पडू शकतो. \n\nयामुळं आरोग्य अधिकाऱ्यांची परिस्थिती मोठी अवघड होते. आपण किती व्यायाम केला की आपण फिट राहू शकतो, हे आणि इतकंच त्यांना कळणं अपेक्षित असतं. तर दुसऱ्या बाजूला या संशोधनासारखी संशोधनं सुचवतात की, अतिउच्च ध्येय ठेवलं तर ते गाठताना नैराश्य अर्ध्या वाटेत गाठू शकतं. अर्थात एखाद्या गोष्टीचा परिणाम साधायचा मार्ग कोणता आहे, हे कळल्याशिवाय, आयुष्याकडून काही अपेक्षा ठेवल्यानं फार मोठा फरक पडतो आणि त्यामुळंच या ना त्या मार्गानं धडपड करणं आपण सोडत नाही. \n\nदरम्यान मी एक मध्यममार्ग शोधून काढला आहे की,..."} {"inputs":"...मगारांना अपाँटमेंट लेटर देणं बंधनकारक\n\n2) सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा फायदा कामगारांना मिळण्यास मदत\n\n3) स्थलांतरित मजूर आणि कंत्राटी कामगारांच्या निवाऱ्याची सोय\n\n4) कामाच्या ठिकाणी लिंगभेद करण्यास मनाई\n\nअशा काही तरतुदी यात आहेत. स्थलांतरित मजूरांचा एक डेटाबेस या विधेयकामुळे राज्य आणि केंद्रसरकारकडे तयार व्हावा अशी अपेक्षा आहे. \n\nकामगार कायदा सुधारणेवर प्रतिक्रिया\n\nसर्व प्रकारच्या मजुरांना आणि कर्मचाऱ्यांना कायद्याच्या कक्षेत आणत असल्यामुळे सर्व घटकांना सामाजिक न्याय मिळणार आहे. पण, त्याचबरोबर हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वरिष्ठ संचालक वैजयंती पंडित यांनी नव्या सुधारणांचं स्वागत केलं.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या की, सर्व प्रकारच्या कामगारांना यात समाविष्ट केलं आहे. अगदी कुरिअर देणाऱ्या मुलांनाही या अंतर्गत सुरक्षा मिळणार आहे. महिला आणि ट्रान्सजेंडर यांचाही विचार आहे. म्हणून हा कायदा स्वागतार्ह आहे. \n\nकर्मचाऱ्यांना पूर्वसूचना न देता काढून टाकण्याच्या मुद्यावरही त्यांनी आपलं मत नोंदवलं. ''आपल्या उद्योगाची गरज काय आहे हे बघून उद्योजकांना किती लोकांना कामाला ठेवायचं आणि कुणाला काढून टाकायचं हे ठरवण्याचा अधिकार हवा. तरंच औद्योगिक क्षेत्राचा विकास होऊ शकतो. त्यात सरकारची ढवळाढवळ योग्य नाही.'' \n\nथोडक्यात सध्या उद्योजक या सुधारणांच्या बाजूने आणि कामगार संघटना आणि विरोधी पक्ष विरोधात असं चित्र आहे. येत्या डिसेंबर महिन्यापर्यंतच्या चारही विधेयकांची अंमलबजावणी सुरू करण्याचा केंद्रसरकारचा मानस आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मत असेल तर उद्या कशाला आज नाही तर आत्ताच सरकार पाडून दाखवा.\n\n\"शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा केवळ प्रथोमपचार आहे. यातून शेतकऱ्यांना कायमचा दिलासा मिळावा आणि शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सरकार सुरुवात करत आहे. मूळ आजारातून शेतकºयांना बाहेर काढायचे आहे,\" ते पुढे म्हणाले. \n\n4. अनिल देशमुख - राज्यात 8 हजार जागांवर पोलीस भरती\n\nराज्यात 8 हजार पोलिसांच्या आणि 7 हजार सिक्युरिटी गार्डच्या जागा भरणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. टीव्ही 9 मराठीनं ही बातमी दिलीय. \n\n\"... उर्वरित लेख लिहा:","targets":"7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मत न्यूज18'ने ही बातमी दिली आहे. \n\nभाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंडातून महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी दिला होता. पण सरकारने एकही प्लांट उभारला नाही, हे पैसे राज्य सरकारने गायब केले, असा गंभीर आरोप भाजपने केला होता.\n\nकेंद्र सरकारने निर्धारित केलेल्या एजन्सीचे इंजिनिअर इन्स्टॉलेशन करत आहेत. असे असतानाही पत्रकार परिषद घेऊन खोटारडे आरोप भाजप करत आहे. देशात घोषित केलेल्या 162 ऑक्सिजन प्रकल्पांपैकी केवळ 33 झाले असे केंद्र म्हणत आहे. आता 551 नवीन जाहीर केले. ते चालू... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांना ही लस विकत घ्यावी लागेल.\n\n5. तिहार तुरुंगात असलेला उमर खालिद कोरोना पॉझिटिव्ह\n\nदिल्लीतील जवाहरलाल नेहरु युनिव्हर्सिटीचा (जेएनयू) माजी विद्यार्थी उमर खालिद याला कोरोनाची लागण झाली आहे. तिहार तुरुंगाचे महासंचालक संदीप गोयल यांनी ही माहिती दिली. \n\nकोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर उमर खालीदला तुरुंगातच विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. गेल्या वर्षी त्याला दिल्ली हिंसाचारप्रकरणी अटक झाली होती, तेव्हापासून तो तिहार तुरुंगात आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे. \n\nउमर खालीद\n\nतिहार तुरुंगातील कैद्यांपैकी सध्या 227 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर तुरुंग अधीक्षक, तुरुंगातील दोन डॉक्टरांसह 60 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या तिहार तुरुंगात 20,000 कैदी आहेत. यापार्श्वभूमीवर तिहार प्रशासनानं कैदी आणि त्यांच्या कुटुंबांच्या भेटी देखील रद्द केल्या आहेत.\n\nदिल्लीत खजुरी खास भागात फेब्रुवारी 2020 मध्ये झालेल्या हिंसाचारप्रकरणी उमर खालीदला अटक झाली होती. सत्र न्यायालयानं खालीदला 15 एप्रिल रोजी जामीन मंजूर केला होता. मात्र, त्याला अद्याप दिल्ली दंगलीशी संबंधित युएपीए प्रकरणात जामीन मंजूर होणं बाकी आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...मता बॅनर्जीं यांच्या विरोधी ताकद म्हणून डावे किंवा काँग्रेस यांना उभं रहाणं अतोनात अवघड जाणार आहे आणि इथून पुढे विरोधी पक्ष म्हणून भाजप स्वतःकडे हे स्थान ठेवणार आहे. \n\nभाजपपेक्षा ममता बॅनर्जी चांगल्या म्हणून काही ठिकाणी टॅक्टिकल माघार घेतलीही असेल. पण, अंतिमतः तिथली डाव्यांची मतं ही ममता विरोधीच मतं होती. ती त्यांनी जर भाजपकडे वळवली असतील तर त्यांना तसं करण्याची गरज नव्हती आणि वळवली नसतील तर ती त्यांना मिळायला पाहिजे होती. त्यामुळे मला असं वाटतं की डावे नाहीसं होणं, हे ध्रुवीकरण हे मूलतः भाजपने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे. तरीही यावेळी डावी आघाडी सलग दुसऱ्यांदा निवडून आलीय. हा डाव्यांचा विजय आहे की मुख्यमंत्री पिनरई विजयन यांचा विजय आहे? \n\nसुहास पळशीकर: एक ऐतिहासिक वास्तव मांडलं गेलं आहे की बंगालमधले डावे आणि केरळमधले डावे हे वेगळे-वेगळे आहेत. कामाच्या पद्धती, धोरणं, याबाबतीत. मला असं वाटतं की हा या सरकारचा विजय नक्की होता. कारण याच्या आधी आलेली नैसर्गिक संकटं आणि आता आलेलं साथीचं संकट या दोन्हीला हे सरकार ज्या पद्धतीने सामोरं गेलं त्यामुळे या सरकारच्या बाजूने सकारात्मक मत पडलं.\n\nपिनराई विजयन\n\nदुसरी गोष्ट लक्षात घ्या की तिथे भाजपने प्रवेश केलेला आहे आणि या प्रवेशामुळे केरळचं राजकारण उलटं-पालटं होणार, हे नक्की होतं. त्यामुळे मला असं वाटतं की जितकं श्रेय सरकारला द्यायला पाहिजे, तितकंच आहे तो पॅटर्न बदलण्याचा प्रयत्न करण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा यातून यशस्वी झाली. \n\nआज डाव्यांचा विजय झाला आणि काँग्रेसचा पराभव झाला, म्हणून काही जणांना आनंद होईल. पण, मला असं वाटतं की ही धोक्याची घंटा आहे. याचं कारण असं की आज नाही तर पुढच्या 5-10 वर्षांनी इथे मुख्य पर्यायी पक्ष म्हणून भाजप उभा राहील. हा या निवडणूक निकालांचा मुख्य अर्थ आहे. \n\nप्रश्न: केरळ काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नसला तरी केंद्रातले राहुल गांधी हे सर्वांत मोठे नेते प्रचारात होते. ते त्यांचं नवं गृहराज्य आहे. त्यांनी तिथे बराच प्रचार केला. तरीही त्यांचा विजय झालेला नाही. उलट स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या अपेक्षेपेक्षाही कमी जागा झालेल्या दिसत आहेत. केरळ आणि आसाम या ठिकाणी काँग्रेसला चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण, तसं झालं नाही. प. बंगालमध्ये तर काँग्रेसला भोपळा मिळाला आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीत राहुल गांधी यांचं काय होणार? \n\nसुहास पळशीकर: मला असं वाटतं की काँग्रेस पक्षामध्ये राहुल गांधींना फारशा अनुकूल नसलेल्या गटाला यातून बळ मिळेल. त्यामुळे या घडामोडींच्यानंतर मधल्या काळात काँग्रेसमध्ये जो गोंधळ किंवा मतभेद किंवा वाटाघाटी हे जे काही चाललं होतं त्याला आता जास्त वेग येईल आणि ते चांगलं होईल, असं मला वाटतं. कारण हा पेच काँग्रेसला कधीतरी सोडवावाच लागेल. राहुल गांधींनाच नेता निवडायचं असेल तर निवडा, त्यांना बाजूला करायचं असेल तर करा. \n\nराहुल गांधी\n\nपण सध्या जी मधल्यामध्ये लटकलेली अवस्था झालेली आहे ती लवकर संपणं, हे काँग्रेसच्या हिताचं आहे. राहुल गांधींविषयी..."} {"inputs":"...मताजची रवानगी झाली होती याविषयी एकमत आहे. तुकोजीरावांसोबत ती दौऱ्यावरही जायची. \n\nअशाच एका दौऱ्यावरून तुकोजीरावांनी तिला मसूरीला पाठवलं, तेव्हा ट्रेननं दिल्लीत उतरल्यावर तिनं आपली वेगळी वाट धरली. सोबत इंदूरहून आलेल्या लोकांनी तिला विरोध केला. पण पोलिसांनी मुमताजला जाऊ दिलं. \n\nआधी अमृतसर आणि मग कराचीला काही काळ राहिल्यावर मुमताज मुंबईत आली. चरितार्थासाठी तिनं पुन्हा गाणं सुरू केलं आणि अब्दुल कादर बावलाकडे आश्रय घेतला.\n\nबावला हे त्याकाळी मुंबईतलं किती मोठं प्रस्थ होतं, याची माहिती धवल कुलकर्णी देता... उर्वरित लेख लिहा:","targets":"आनंदरावांसह एकूण नऊ जणांना अटक झाली. पण तपासासाठी पोलिसांवर प्रचंड दबाव होता. तेव्हाचे पोलिस कमिशनर सर पॅट्रिक केली यांनी त्याविषयी उघडपणे भाष्यही केलं. \n\nधवल कुलकर्णी त्याविषयी म्हणतात, \"अत्यंत स्वच्छ आणि निस्पृह अधिकारी अशी केली यांची प्रतिमा होती. त्यांनी ठणकावून सांगितलं की आमच्यावर दबाव येतोय, त्याचा तपासावर परिणाम होतोय आणि तुम्ही असा दबाव आणलात तर मी पदाचा राजीनामा देईन.\" \n\nत्या दबावासमोर न झुकता पोलिसांनी तपास करून खटला तडीस कसा नेला, याचं उदाहरण आजही पोलिस प्रशिक्षणार्थींना दिलं जातं. \n\nमुंबईतले माजी पोलिस अधिकारी आणि इतिहासकार रोहिदास दुसार यांनी तर 'बावला मर्डर केस' नावाचं पुस्तक लिहून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास कसा केला, याची माहिती दिली आहे. \n\nखटल्याचा निकाल काय लागला? \n\nबॉम्बे हायकोर्टानं नऊ आरोपींपैकी तिघांना फाशीची शिक्षा सुनावली. त्यात शफी अहमदसोबद, इंदूरच्या एअरफोर्समधले कॅप्टन शामराव दिघे आणि दरबारी पुष्पशील फोंडे यांचा समावेश होता.\n\nपण 22-23 वर्षांच्या पुष्पशीलला वेड लागल्यानं त्याची शिक्षा कमी करून काळ्या पाण्याची करण्यात आली. आनंदराव फाणसेंसह आणखी चौघांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली तर दोघांना सोडून देण्यात आलं. \n\nधवल कुलकर्णी सांगतात, \"त्यावेळची वृत्तपत्रं वाचून लक्षात येतं की लोकांना खटल्याची केवढी उत्सुकता होती. आरोपींना फाशी दिली जाण्याची अफवा पसरल्यावर उमरखडीच्या जेलबाहेर लोकांचे थवेच्या थवे जमायचे. शेवटी कुणाला न सांगता चुपचाप फाशी देण्यात आली.\"\n\n1925 सालीच आरोपींना फाशी झाली आणि त्याच वर्षी या घटनेवर आधारीत 'कुलीन कांता' हा मूकपटही प्रदर्शित झाला. \n\nमात्र अनेक वर्तमानपत्र खरा आरोपी अजून सापडलाच नाही, अशी चर्चा करत होती आणि त्यांचा रोख इंदूरचे महाराज तुकोजीराव होळकरांकडे होता. पण दोन समाजसुधारक, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आणि प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे होळकरांच्या बाजूनं उभे राहिले. \n\nब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद आणि प्रबोधनकार\n\nकेशव सीताराम ठाकरे त्यावेळी पुण्यात राहायचे आणि प्रबोधन हे पाक्षिक चालवायचे. \n\nसचिन परब सांगतात, \"एक पत्रकार या नात्यानंच प्रबोधनकार या सगळ्याशी जोडले गेले. यांनी या प्रकरणावर लेख लिहिले आणि पुढे त्या लेखांच्या पुस्तिकाही छापल्या, ज्याला भरपूर प्रतिसाद मिळाला.\" \n\nप्रबोधनकार ठाकरे\n\nठाकरेंनी मराठीत लिहिलेल्या 'महामायेचं थैमान' आणि 'बावला-मुमताज प्रकरण'..."} {"inputs":"...मद युसुफ गोर्सी यांनी बिगरआदिवासी माणसं आणि राजकीय पक्षांचं समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. \n\nलिड्डू इथे झालेल्या एका कार्यक्रमात ते म्हणाले, \"हे आम्ही सहन करणार नाही. जंगलात ग्रीनझोनजवळ मोठमोठ्या इमारती आणि घरं बांधण्यात आल्या आहेत. मात्र याची शिक्षा सरकार वनवासींना देत आहे जे पिढ्यानपिढ्या इथे राहत आहेत. वन अधिकाराचा हा कायदा चुकीच्या पद्धतीने राबवला जात आहे. मला हे समजत नाही की खानाबदोश समाजाच्या मुस्लिमांनाच का त्रास दिला जात आहे? \n\nजम्मू काश्मीर सीपीआयएमचे सचिव गुलाम नबी मलिक या... उर्वरित लेख लिहा:","targets":"े गुर्जर-बकरवाल मुसलमानांची वस्ती आहे. त्याला लक्ष्य केलं जात आहे. त्यांना जंगलातून बाहेर काढलं जात आहे. ही माणसं जंगल राखण्याचं काम करतात. थंडीच्या दिवसात ही माणसं कुठे जातील?\". \n\nगुर्जर-बकरवाल समाजाची माणसं विश्वासार्ह आणि शांतताप्रिय असतात. त्यांना त्रास देण्यात आला तर त्याचे भयंकर परिणाम होतील असं माजी मुख्यमंत्री मेहबूबा यांनी सांगितलं. \n\nज्या वास्तू, इमारती अवैध पद्धतीने उभारण्यात आल्या आहेत त्याच पाडण्याचं काम सुरू केल्याचं अनंतनागचे डेप्युटी कमिशनर कुलदीप यांनी सांगितलं.\n\nअतिक्रमण हटाव मोहीम\n\nजम्मू काश्मीरचे मुख्य सचिव बीवीआर. सुब्रमण्यम यांनी सांगितलं की, \"यंदाच्या वर्षी ऑक्टोबरपासून आदिवासींसहित जंगलं, पर्यावरण विभागाकडून वनअधिकार कायदा लागू करण्यात आला आहे. 2006 मध्ये पारित करण्यात आलेल्या वन अधिकाराद्वारे वनवासींना अधिकार देण्यात आले आहेत. \n\nया कायद्यानुसार पारंपरिक पद्धतीने जंगलात राहणाऱ्या अनुसूचित जातीच्या लोकांना तिथे राहण्याचा, त्या भागात शेती करण्याचा, उदरनिर्वाह करण्याचा, लघु उत्पादनं गोळा करण्याचा, ती वापरण्याचा आणि विकण्याचा अधिकार देण्यात आला आहे. जंगलातून मिळणाऱ्या हंगामी संसाधनांवर त्यांचा हक्क असेल,\" असंही सुब्रमण्यम यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. \n\nजम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जातीजमाती आणि अन्य वनअधिकार 2006 लागू करण्यासाठी वन विभागाकडून चार स्तरांवर समिती स्थापन करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय मॉनिटरिंग, जिल्हास्तरीय, सबडिव्हिजनल आणि वनअधिकार समिती असं या समित्यांचं स्वरुप असणार आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मदतीने कपिल आणि धीरज वाधवान यांनी मुंबई ते पाचगणीचा पल्ला पार केल्याचं उघडकीला आलंय. \n\nहे पत्र समोर आल्यानंतर अमिताभ गुप्ता यांना ताबडतोब सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. तर तर केंद्रीय यंत्रणांपैकी सीबीआय आणि ईडीने महाराष्ट्र पोलिसांशी यासंदर्भात संपर्क केला आहे.\n\n'सक्तीची रजा ही धूळफेक'\n\nअमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवणं ही फक्त धूळफेक आहे, असं मत प्रशासकीय अधिकारी अशोक खेमका यांनी व्यक्त केलं आहे.\n\nगुप्ता यांच्यावर कोणत्या नियमांतर्गत कारवाई करता येते हे सुद्धा खेमका यांनी अनिल देश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कंपन्यांशी संबंधित आहेत. \n\nयापूर्वी HDIL कंपनीने मुंबईतल्या झोपडपट्ट्यांच्या पुनर्विकासासाठी केलेला करारही वादग्रस्त ठरला होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मदार झाले. अजूनसुद्धा तुम्ही याला भूमिहारांचाच पक्ष म्हणाल का?\n\nभगवान सिन्हा म्हणतात, \"कन्हैयानं जातीचं राजकारण केलं असतं तर त्याला आपल्या जातीची सर्वाधीक मतं मिळाली असती. पण खरंतर त्याला त्याच्या जातीची कमी मतं मिळतील. कन्हैयाकडे कोणतीही व्होट बँक नाहीय. तन्वीर हसन आणि भाजपाची व्होट बँक आहे. व्होट बँकेचं राजकारण कन्हैया मोडायचा प्रयत्न करत आहे आणि ते दिसायलाही लागलं आहे.\"\n\nसिन्हा म्हणतात, कन्हैयाच्या उदयामुळे तेजस्वी यांना असुरक्षीत वाटू लागलं आहे. त्यामुळेच आश्वासन देऊनही त्यांनी बेगूसरायमध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"िराज सिंह मंगळवारी त्यांच्या काफिल्यासह राष्ट्रकवी दिनकर यांच्या सिमरियासह आठ गावांमध्ये जाऊन आले. परंतु सिंह गाडीमधून उतरलेही नाहीत. कोणासमोर भाषणही दिलं नाही. इतकेच नव्हे तर दिनकर यांच्या घरीही गेले नाहीत.\n\nआपल्या विजयाची गिरिराज सिंह यांना खात्री आहे असं अनेक लोकांना वाटतं. तन्वीर आणि कन्हैया मैदानात असल्यामुळे त्यांचा हा समज दृढ झाला आहे.\n\nगिरिराज गाडीमधून न उतरल्याबद्दल सिमरियाच्या लोकांनी नाराजी व्यक्त केली, परंतु मोदींमुळे आपण गिरिराज यांनाच मत देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nगिरिराज यांचा काफिला सिमरियामधीस गंगाप्रसाद गावातून जात होता. अरुंद गल्लीमुळे गाड्या थांबल्या. गिरिराज यांच्याविरोधात कोण आहे, असं एका घराबाहेर उभ्या असलेल्या हीरा पासवान यांना विचारलं त्यावर ते म्हणाले, डफलीवाला (कन्हैया) ठीक वाटतो.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मध्ये आढळतात. \n\nअनिल अवचट यांनी त्यांच्या 'माणसं' या पुस्तकात या समाजाचं वर्णन केलं आहे. नजर लागू नये म्हणून या समाजातील महिला अनेकदा खूप आरसे असलेली वेशभूषा करातात, असं अवचट यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे. \n\n'बंजारा समाजाची काशी'\n\nपोहरादेवी या स्थळाला बंजारा समाजात अनन्य साधारण महत्त्व आहे. बंजारा समाजाची काशी म्हणूनही पोहरादेवीला ओळखलं जातं. जेवढं वंजारी समाजात भगवानगडाला महत्त्व आहे तेवढंच महत्त्व बंजारा समाजात पोहरादेवीला आहे. महाराष्ट्रातल्या वाशिम जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यात पोहर... उर्वरित लेख लिहा:","targets":"गल आणि पर्यावरणाचं रक्षण करा, कुणाशीही कुठल्याही प्रकारचा भेदभाव करू नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, दुसऱ्याची निंदा करू नका, कुणाला दुखावू नका, आत्मसन्मानाने जगा, पाण्याचं संवर्धन करा, पाणी कधीही विकू नका, दारूचं सेवन अजिबात करू नका, शिक्षण घ्या, अनैतिक संबंध ठेवू नका, या सारख्या काही शिकवणीचा त्यामध्ये समावेश आहे. \n\nसेवालाल महाराज यांनी दिलेली सर्वांत महत्त्वाची शिकवण आहे ती म्हणजे 'महिलाचं सन्मान करा.' \n\nसेवालाल महाराजांच्या वंशजांना आजही बंजारा समाजात त्यांच्याएवढाच मान आहे. \n\nबंजारा आणि वंजारीमध्ये काय फरक आहे?\n\nबंजारा समाज आणि वंजारी समाज यांच्यात खूप फरक असल्याचं पल्लवी रेणके सांगतात. \n\n\"वंजारी समाज हा महाराष्ट्रापुरताच मर्यादित आहे. तसंच तो शेतीशी निगडीत कामं करतो. मुख्यत्वे ऊसतोडीचं काम हा समाज करतो. ऊसतोडीसाठी हा समाज स्थलांतर करत असतो. पण बंजारा ही मात्र व्यापारी जमात आहे. दोघांच्या नावामध्ये असलेल्या साधर्म्यामुळे लोकांना त्या एकच जामाती असाव्यात असं वाटतं. पण तसं नाही,\" असं पल्लवी रेणके सांगतात. \n\nदोन्ही समाजांमध्ये सांस्कृतिक फरक सुद्धा आहे. बंजारा हा संपूर्ण भारतात विखूरलेला समाज आहे. तो असा एकमेव समाज आहे ज्यांची भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एकच भाषा (गोरमाटी) आणि एकच ड्रेसिंग कोड आहे. त्यांचे देवदेवतासुद्धा एकच आहे. \n\nवंजारी समाज हा मुख्यत्वे महाराष्ट्रात आणि त्यातही मराठवाड्यात आढळतो. \n\nमहाराष्ट्राच्या जातींच्या यादीत बंजारा समाज DT(A) म्हणजेच विमुक्त जमाती या प्रवर्गात येतो, ज्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण आहे. तर वंजारी समाज NT(D) या विशेष प्रवर्गात येतो. त्यांनाही वेगळं आरक्षण देण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या पातळीवर मात्र हे दोन्ही समाज ओबीसी जातींमध्ये येतात.\n\nबंजारा समाजाची वेगवेगळ्या राज्यांमध्ये मात्र वेगवेगळ्या प्रवर्गांखाली नोंद आहे. \n\nबंजारा राजकीयदृष्ट्या किती सक्रिय समाज आहे? \n\nदेशात जातनिहाय जनगणना झालेली नसल्याने राजकीयदृष्या कुठला समाज जास्त वरचढ आहे हे सांगणं कठीण आहे, असं पल्लवी रेणके सांगतात. \n\n\"पण बंजारा समाजाची उपस्थिती राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आहे. त्यांचे तांडे प्रत्येक जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या मताची राजकीय दखल त्या-त्या ठिकाणी घेतली जाते. वंजारी मात्र फक्त मराठवाड्यापुरते मर्यादित आहे. मराठवाड्यांमध्ये मात्र त्यांच्या एकगठ्ठा व्होट बँक..."} {"inputs":"...मध्ये तब्बल 5 सिक्स लगावले आणि 30 धावा कुटल्या. एक बॉल डॉट पडला. अविश्वसनीय अशा फटकेबाजीमुळे पंजाबचे खेळाडू अवाक झाले. मॅचचं पारडं पंजाबकडून राजस्थानच्या दिशेने झुकलं. 31 बॉलमध्ये 53 रन्सची खेळी करून टेवाटिया आऊट झाला तेव्हा राजस्थानच्या सर्व खेळाडूंनी स्टँडिंग ओव्हेशन दिलं. टेवाटियाचं अर्धवट राहिलेलं काम जोफ्रा आर्चर आणि टॉम करन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी पूर्ण केलं आणि राजस्थानने पंजाबने दिलेलं विक्रमी 224 धावांचं लक्ष्य पेललं.\n\n3. यशस्वी जैस्वालचा धोनीला हात जोडून नमस्कार\n\nयशस्वी जैस्वालने मह... उर्वरित लेख लिहा:","targets":"नकडे द्यायला हवं. गेल्या वर्षी वर्ल्डकप जिंकणाऱ्या इंग्लंड संघाचा मॉर्गन कर्णधार आहे. परिस्थिती ओळखून स्मार्ट निर्णय घेण्यात मॉर्गन वाकबगार आहे. त्यामुळे कोलकाताला प्लेऑफ गाठायचे असेल तर कार्तिकऐवजी मॉर्गनला कॅप्टन करायला हवं असा चाहत्यांचा सूर असतो. \n\nआयोन मॉर्गन\n\nकोलकाता नाईट रायडर्स संघातर्फे करण्यात येणाऱ्या फेसबुक लाईव्हदरम्यानही चाहत्यांनी याच गोष्टीची मागणी केली. विशेष म्हणजे मॉर्गनला कॅप्टन करा हे म्हणण्यात भारतीय प्रेक्षक आघाडीवर होते. \n\n5. निकोलस पूरनचा थरारक सेव्ह\n\nकिंग्ज इलेव्हन पंजाबच्या निकोलस पूरनने हवेत झेप घेऊन अडवलेला बॉल क्रिकेटरसिकांच्या कायमस्वरुपी स्मरणात राहील. शारजाच्या मैदानात राजस्थान रॉयल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांची मॅच सुरू होती. पंजाबने पहिल्यांदा फलंदाजी करताना राजस्थानसमोर २२४ धावांचं आव्हान उभं केलं. मयांक अग्रवालचं शतक आणि लोकेश राहुलचं अर्धशतक हे पंजाबच्या डावाचं वैशिष्ट्य ठरलं. प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या राजस्थानच्या संघानेही आक्रमक सुरुवात केली.\n\nजोस बटलर माघारी परतल्यानंतर संजू सॅमसन आणि स्टिव्ह स्मिथ यांनी फटकेबाजी करत राजस्थानच्या डावाला आकार दिला. संजू सॅमसनने आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान एक उंच फटका लगावला. सर्वांना हा फटका षटकार जाणार असं वाटत असतानाच सीमारेषेवर उभ्या असलेल्या निकोलस पूरनने हवेत उडी मारत सुंदर कसरत करत तो षटकार अडवला. \n\nज्या पद्धतीने पूरनने हवेत उडी घेतली आणि बरीच सेकंद तो हवेतच होता. एक षटकारासाठी पूरनने सर्वस्व दिलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पूरनच्या या सुपरमॅन प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. आतापर्यंत मी पाहिलेली ही सर्वोत्तम फिल्डिंग अशा शब्दात तेंडुलकरने पूरनचं कौतुक केलं. सोशल मीडियावर पूरनवर कौतुकाचा वर्षाव झाला. पूरनची डाईव्हवर आधारित अनेक मीम्सही तयार झाले. \n\n6. यंग इंडियन्स जोशात\n\nगेल्या वर्षी U19 वर्ल्डकपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या युवा ताऱ्यांनी आयपीएलच्या यंदाच्या हंगामात आपली छाप उमटवली आहे. प्रियम गर्गने अर्धशतकी खेळी तसंच अफलातून रनआऊटने चाहत्यांची मने जिंकली आहेत. त्याच्या संघातील अभिषेक शर्मा आणि अब्दुल समद यांनीही आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली आहे. त्यांच्याकडे विराट सिंगही आहे. \n\nदोन वर्षांपूर्वी ज्याच्या नेतृत्वात युवा टीम इंडियाने वर्ल्डकप पटकावला तो पृथ्वी शॉ उत्तम खेळतो आहे. पृथ्वीनंतर युवा संघाची कमान..."} {"inputs":"...मध्ये त्यांना पोहचायचे होते. त्यांना असा विश्वास होता की ब्रिटन युरोपातील उर्वरित देशांच्या तुलनेत मर्यादित प्रवाशांचाच स्वीकार करतो. त्यामुळे त्यांना तिथे अधिक चांगल्या संधी मिळतील.\n\nपरिवार लून प्लाज नावाच्या या बीचवरून प्रवासासाठी निघाला होता.\n\nया कुटुंबाचा पहिला मुक्काम तुर्की येथे होता. रसूल यांच्या मित्राने बीबीसीला दिलेल्या एका व्हीडिओ क्लिपमध्ये रसूल कुर्द भाषेत गाणं गात आहेत. यावेळी त्यांचे कुटुंब युरोपला नेणाऱ्या तस्करांच्या प्रतीक्षेत होते. \n\nरसूल गात आहेत, \"मेरे दिल में दर्द है, गहरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"वणीत भेटली. ती तिथे अन्न वाटप करण्यासाठी गेली होती. शार्लट शिवाच्या आनंदी व्यक्तिमत्त्वानं प्रभावित झाली.\n\nती म्हणाली, 'ती लहानखुरी होती. अतिशय दयाळू आणि गोड होती. मी कुर्द भाषेत काही शब्द बोलले तर ती जोरजोरात हसू लागली. तिला धक्काच बसला.'\n\nफ्रान्समध्ये शिवा आणि रसूल यांच्यासोबत एक अपघात झाला होता. त्यांचे सर्व सामान लूटले होते.\n\n24 ऑक्टोबरला कैले येथे राहणाऱ्या एका मैत्रिणीला शिवाने संदेश पाठवला होता. त्यानुसार त्या सांगत होत्या की, जहाजातून प्रवास करणं धोकादायक आहे. पण लॉरीतून जाण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसे पैसे नाहीत.\n\nटेक्ट्स मेसेजमध्ये त्यांनी सांगितले होते, \"मला कल्पना आहे की, हे धोकादायक आहे. पण आमच्याकडे दुसरा पर्याय नाही.\"\n\nआश्रय मिळवण्यासाठी ती किती आतूर होती हे ती सांगते. 'माझ्या मनात हजारो दु:ख आहेत. पण आता मी इराण सोडले आहे. मला माझे जुने आयुष्य विसरायचे आहे.'\n\nरसूल यांच्या कुटुंबासोबत फ्रान्सकडे रवाना झालेला त्यांचा एक मित्र सांगतो की, 26 ऑक्टोबरला डंकर्कमध्ये एका तस्कराने कळवले की दुसऱ्याच दिवशी इंग्लिश खाडी पार केली जाईल. सकाळीच ते तेल डेपोजवळील एका दुर्गम ठिकाणाहून बीचकडे जाण्यासाठी निघाले. ही जागा लून प्लाज बीचवर आहे. \n\nहवामान अत्यंत खराब होते. दीड मीटर उंच लाटा उसळत होत्या. तीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारा वाहत होता.\n\nरसूलच्या मित्राने हा धोकादायक प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. तो सांगतो, \"मी घाबरलो होतो. म्हणून मी न जाण्याचा निर्णय घेतला. मी रसूलला सांगितले की हा धोकादायक मार्ग आहे. पण तो म्हणाला त्याच्याकडे दुसरा पर्याय नाही.\"\n\nइराणमध्ये राहणाऱ्या नातेवाईकांच्या मते, रसूलने तस्करांना सुमारे साडेपाच हजार ब्रिटिश पौंड दिले होते. \n\nसारदास्त येथे राहणारे अभिनेता आणि डॉक्यूमेंट्री फिल्ममेकर 47 वर्षांचे इब्राहिम मोहम्मदपूर हे सुद्धा आपला 27 वर्षांचा भाऊ मोहम्मद आणि 17 वर्षीय मुलासोबत त्या जहाजातून प्रवास करत होते.\n\nइब्राहिम इतर लोकांसोबत\n\nही बोट केवळ साडेचार मीटर लांब होती असं इब्राहिम सांगतात. यात आठ प्रवाशांसाठी जागा नव्हती. पण 23 प्रवासी भरले होते. इब्राहिम सांगतात, \"प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर आम्ही सर्व आंधळे झालो होते. आम्ही या प्रवासात बरेच काही सहन केले होते. हा प्रवास करू नये असा विचार मनात आला. पण नंतर वाटले सर्व त्रासांमधून सूटका होण्यासाठी प्रवास करावा.\"\n\n16 वर्षीय यासीन जे..."} {"inputs":"...मध्ये म्हटलं होतं. \n\nयानंतर चिनी कम्युनिस्ट क्रांतीत हाच नारा त्यांचा मूलमंत्र बनला. हा नारा कार्ल मार्क्स यांच्या 'जगातील मजुरांनो एक व्हा,' या घोषणेच्या अगदी विरुद्ध होता. \n\n'ते चीनचा हेतू समजू शकले नाहीत'\n\n1962 मध्ये चीनने भारतावर हल्ला केला. हा हल्ला हिमालयातील एखाद्या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्हता तर ही दोन संस्कृतींमधील लढाई होती. \n\nदक्षिण-पूर्व आशियातील घडामोडींची माहिती असलेले इस्त्रायली जाणकार याकोव वर्ट्जबर्जर यांनी त्यांच्या 'चायना साऊथ वेस्टर्न स्ट्रॅटेजी' या पुस्तकात लिहिलंय, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रूपाचे समाजवादी नेते असल्याचंही ते मानत नसत. चिनी कम्युनिस्ट पार्टीकडून नेहरू यांच्यावरचा पहिला हल्ला चीन निर्माण होण्यापूर्वीच झाला होता. \n\nनेहरू हे साम्राज्यवादी शक्तिंचे मदतनीस असल्याचा आरोप शिजी जिशी (विश्व ज्ञान) या चिनी कम्युनिस्ट पार्टीच्या कल्चरल कमिटीच्या वृत्तपत्राने 19 ऑगस्ट 1949च्या अंकात केला होता. \n\nचीनच्या 'हिंदी चिनी भाई-भाई' घोषणेच्या मागे काय चालू आहे, याची नेहरूंना कल्पना नव्हती. \n\nCIA च्या अहवालानुसार, म्यानमारचे माजी पंतप्रधान बा स्वे यांनी नेहरूंना 1958 मध्ये पत्र लिहिलं होतं. भारताने चीनसोबतच्या सीमेबाबत सतर्क राहावं, असा सल्ला त्यांनी नेहरूंना केला होता.\" \n\nसंरक्षणतज्ज्ञ राहुल बेदी यांच्या मते, \"1962 आणि त्यापूर्वी ज्या चुका नेहरू यांनी केल्या, त्यातून मोदी यांनी कोणताच बोध घेतला नाही.\" \n\nबेदी सांगतात, \"चीन लडाखमध्ये खूप काही करत आहे आणि करणार आहे, याबाबत मोदी सरकारकडे गोपनीय माहिती होती. पण मोदी हातावर हात ठेवून बसून होते. चिनी सैनिक आपल्या भागात कसे घुसले, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. \n\nमोदी पंतप्रधान बनताच चीन आपला सर्वात मोठा आणि विश्वासू मित्र आहे, असं चित्र उभं करण्यात आलं होतं. पंतप्रधान झाल्यापासून मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना 18वेळा भेटले आहेत. या भेटींचा अर्थ काय ?\"\n\n2 जून 2017 ला रशियाच्या सेंट पीटर्सबर्गमध्ये झालेल्या इंटरनॅशनल इकोनॉमिक फोरममधील चर्चेत पंतप्रधान मोदी म्हणाले, \"चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये सीमावाद असला तरी गेली 40 वर्षे एकसुद्धा गोळी झाडली गेली नाही. चीनने पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं होतं. आता तीन वर्षांनंतर हे वक्तव्य पुन्हा करण्यासारखी परिस्थिती नाही.\" \n\n'नेहरूंनी केलेल्या चुका भारतातल्या प्रत्येक सरकारने केल्या'\n\nराहुल बेदी सांगतात, \"यामुळेच भारताच्या नेत्यांमधील दूरदृष्टीचा अभाव दिसून येतो.\" \n\nत्यांच्या मते, \"चीन भारताप्रमाणे पंचवार्षिक निवडणुकीचा विचार करून काम करत नाही. तर पुढील 50 वर्षांची योजना त्यांच्या डोक्यात असते, हे पंतप्रधान मोदी यांना माहिती असायला हवं होतं. चीनसाठी CPEC (चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर) अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. हा रस्ता पाकिस्तानच्या कब्ज्यातील काश्मीरमधून जातो. \n\nचीनची नजर सियाचीन ग्लेशियरवरसुद्धा आहे. CPEC वर दुसऱ्या कुणाचं लक्ष असावं, असं चीनला कोणत्याही परिस्थितीत वाटणार नाही...."} {"inputs":"...मध्ये या मंदिरावरून वाद सुरू झाल्यानंतर एका इंग्रजी वृत्तपत्राने हा फोटो छापला होता. याच्यासोबतच 'तेव्हा आणि आता' या कॅप्शनसह त्यावेळचा फोटोही सोबत छापण्यात आला होता. \n\nअनेकांनी यावर आक्षेप घेतले होते. त्यानंतर 50 आणि 60च्या दशकांतले अनेक फोटो समोर आले ज्यामध्ये कोणतंही मंदिर नव्हतं. पण 1990 आणि 1994मध्ये क्लिक करण्यात आलेल्या फोटोंमध्ये हे देऊळ आहे. \n\nहाच फोटो नाही, तर साठच्या दशकाच्या आधी क्लिक करण्यात आलेल्या अनेक फोटो आणि व्हीडिओंमध्ये चारमिनारजवळ कोणतंही देऊळ दिसत नाही. \n\n'इतिहासाच्या पुस्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं सांगायला सुरुवात केली. अशाप्रकारे इथे देवीच्या मूर्तीची स्थापना झाली.\"\n\nफॅक्ट फाइंडिंग कमिटी\n\nपण या देवळाचं बांधकाम होत असताना कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी यावर आक्षेप घेतल्याचंही अवधेश रानी सांगतात. कम्युनिस्ट पक्षाच्या पाच सदस्यांची एक फॅक्ट फाईंडिंग कमिटी - सत्यशोधक समिती तयार करण्यात आली होती. या समितीच्या तपासात काही गोष्टी समोर आल्या. \n\nअवधेश रानी सांगतात, \"त्यांना असं आढळलं की कामाच्या शोधात हैदराबादला आलेल्या एका महिला मजुराचा मृत्यू झाला आणि तिचा दहनविधी त्याच ठिकाणी करण्या आला होता. तिथेच हळद आणि शेंदूर टाकण्यात आला होता. तिच्याच दोन मुली त्याच जागी भीक मागायच्या आणि त्यांच्या आईला एखाद्या संन्यासाप्रमाणे मृत्यू आल्याचं त्यांना वाटायचं.\"\n\n\"या गोष्टी सरकारच्या लक्षात आणून द्यायचा प्रयत्न कम्युनिस्ट पक्षाने केला पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. चारमिनारांच्या जवळ कोणतंही भाग्यलक्ष्मी मंदिर नव्हतं. हो, पण मक्का मशीदीजवळ एक शिव मंदिर होतं. या शिव मंदिराच्या देखरेखीचा खर्च कुतुबशहा घराण्याचे राजे करायचे.\"\n\n\"इतिहासाच्या पुस्तकांत या गोष्टींचा स्पष्ट उल्लेख आहे. हो, हैदराबादच्या पुराणांमध्ये अनेक जुन्या हिंदू मंदिरांचा उल्लेख आढळतो. मंदिरांमध्ये शिलालेख असतात. पण भाग्यलक्ष्मी मंदिराबाबत अशी कोणतीही ऐतिहासिक माहिती मिळत नाही.\"\n\nमंदिराचे पुजारी काय म्हणतात?\n\nभाग्यलक्ष्मी मंदिराचे पुजारी सूर्यप्रकाश यांच्याशीही बीबीसीने संवाद साधला. ज्या जागी मंदिर आहे तिथे पूर्वी एक दगड होता आणि देवीचा फोटो होता असं त्यांनी सांगितलं. या दगडालाच देवी मानत भाविक पाचशे वर्षांपासून पूजा करत असल्याचं सूर्यप्रकाश यांचं म्हणणं आहे.\n\nभाग्यलक्ष्मी मंदिराच्या बाहेर देवीच्या चरणांमध्ये चांदीची आभूषणं दिसतात. सूर्यप्रकाश सांगतात, \"चांदीच्या या आभूषणांमागे असणारा दगड तुटला होता. भंग पावलेल्या दगडाची पूजा करता येत नाही म्हणून तिथे एक फोटो ठेवण्यात आला आणि मग नंतर तिथे एका मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.\"\n\nहे देऊळ 80 वर्षांपूर्वी बांधण्यात आल्याचं पुजारी सूर्यप्रकाश यांचं म्हणणं आहे. पण आम्ही त्यांना देऊळ न दिसणाऱ्या चारमिनारच्या फोटोंबद्दल सांगितल्यानंतर आम्ही कोणत्या फोटोंबद्दल बोलतोय हे आपल्याला माहीत नसल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nपण आपल्या कुटुंबातल्या चार पिढ्या या मंदिरात पूजा करत असल्याचं सूर्यप्रकाश आवर्जून सांगतात...."} {"inputs":"...मध्ये विविध मानसिक भावनांचा अभ्यास करण्यात येतो. त्यांच्या सोबतच विद्यापीठात असणाऱ्या अॅलेक्झांडर कोगनने एक फेसबुक अॅप तयार केलं होतं.\n\nव्यक्तिमत्त्वातील पाच स्वभाववैशिष्ट्यं - खुलेपणा, जागरूकता, दृष्टिकोन वा वृत्ती, गोष्टी मान्य करण्याची वृत्ती आणि राग येणं वा घाबरण्याच्या वृत्ती, यासगळ्याची चाचणी करण्यात आली. अभ्यासकांना ही चाचणी घेणाऱ्यांचं फेसबुक प्रोफाईल, त्यांचं वय, लिंग, लैंगिकता आणि इतर गोष्टी पाहण्याची परवानगी मिळत होती. ही चाचणी व्हायरल झाली. \n\nहळूहळू ती घेणाऱ्यांची संख्या लाखोंवर गेली... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाऱ्यांचा राग येईल असा मजकूर दाखवला जातो. \n\nदुसरं म्हणजे जाहिरातदारांना तुम्हाला लक्ष करता यावं, यासाठी ते मदत करतात. त्या अॅड्स जितक्या चांगल्या चालतात, तितके फेसबुकला पैसे अधिक मिळतात. \n\nपण ठराविक ग्राहकांना लक्ष्य करून जाहिरातबाजी करणं काही नवीन नाही. इंटरनेट आणि सोशल मीडिया अस्तित्त्वात यायच्या बऱ्याच आधी जर तुमच्या शहरात एखादं नवीन दागिन्यांचं शोरूम किंवा रेस्टॉरंट उघडलं असेल तर ते त्याची जाहिरात देशभरातल्या वृत्तपत्रांमध्ये देण्याऐवजी त्या वर्तमानपत्राच्या शहर आवृत्तीत किंवा एखाद्या स्थानिक मासिकात देण्याची शक्यता जास्तच होती.\n\nअर्थातच हे फारसं उपयुक्त ठरलं नसतं, कारण स्थानिक वर्तमानपत्रं वाचणारे सगळेच त्या रेस्टॉरंटला जातील किंवा ते मासिक वाचणाऱ्या सगळ्यांनाच दागिने घ्यायचेत आणि ते सगळे तुमच्याच शहरात असण्याची शक्यता नाही. पण हाच त्यातल्या त्यात चांगला पर्याय होता. \n\nफेसबुकने हीच पद्धत सुधारली, असं आपण म्हणू शकतो. समजा जर कुणी तुम्हाला तुमच्याच शहरातील लोकांनाच तुमची जाहिरात दाखवण्याचा पर्याय दिला तर ते कुणाला नको असेल? \n\nआपल्या 'रिलेव्हंट अॅडव्हर्टायझिंग'चं समर्थन करताना फेसबुककडून नेहमी हे उदाहरण देण्यात येतं. पण याची आणखी काही उपयुक्तता आहे, जी आपल्याला कदाचित आवडणार नाहीत. \n\nम्हणजे जर मला माझं घर भाड्याने द्यायचंय, पण ही जाहिरात एका विशिष्ट सामाजिक गटातील लोकांना दाखवण्यात येऊ नये, असं कुणी म्हटलं तर?\n\nप्रो-पब्लिका वेबसाईटच्या ज्युलिया आँगविन, मॅडेलीन वॉर्नप आणि आरियाना टोबिन यांची याचा तपास केला. आणि त्यांना आढळलं की असं करता येऊ शकतं. \n\nपण हे 'टेक्निकल फेल्युअर' - तांत्रिक बिघाड असून असं होणं अपेक्षित नसल्याचं सांगत फेसबुकने वेळ मारून नेली.\n\nकिंवा मग ज्या लोकांनी 'ज्यू हेटर्स' म्हणजे ज्यूंचा द्वेष करणाऱ्या विषयांमध्ये रस दाखवलेला आहे, त्यांच्यापर्यंतच काही जाहिरातदारांना पोहोचायचं असेल तर? हे करणंसुद्धा शक्य असल्याचं प्रो-पब्लिका टीमच्या त्याच टीमने हे सिद्ध केलं. \n\nअसं पुन्हा होणार नसल्याचं पुन्हा एकदा फेसबुकने सांगितलं. \n\nहे चिंतेचं कारण आहे, कारण सगळ्या जाहिराती या एखाद्या ज्वेलरी शोरूमएवढ्या साध्या नसतात. युजर्सना ज्याची पडताळणी करता येणार नाही किंवा मागचापुढचा संदर्भ लागणार नाही, असा राजकीय संदेश देण्यासाठी पैसे दिले जाऊ शकतात. \n\nडोनाल्ड ट्रंप यांच्यासाठी 2016च्या निवडणुका आपण फिरवल्याचा..."} {"inputs":"...मने त्यांना फरफटत घराबाहेर काढलं, टॅक्सीत कोंबलं आणि क्राईम ब्रांचला आणलं. तिथल्या अधिकाऱ्यांच्या पायांवर आपल्या मुलांना घालत तो हात जोडून रडू लागला. मुलांनी केलेल्या लाजीरवाण्या कामाबद्दल त्याने अधिकाऱ्यांची माफी मागितली. दाऊद आणि शब्बीरची केविलवाणी अवस्था आणि इब्राहिमचा सच्चेपणा पाहत क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी या दोघांना स्वतःच्या मारातून सूट दिली. पुढे अशा अनेक घटना घडल्या जिथे दाऊदला आपोआप सूट मिळाली. पण रक्त सळसळवणारी ती एक घटना आणि त्यानंतर मिळालेली 15 मिनिटांची प्रसिद्धी इब्राहिमला भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"शीची शिक्षा देण्यात आली. \n\nदाऊदचे लष्कर - ए - तोयबा आणि ओसामा बिन लादेनच्या अल् - कायदाशीही संबंध असल्याचे आरोप झाले होते. 9\/11 च्या वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्यांमागे दाऊदचाही हात असल्याचा आरोप अमेरिकन सरकारने केला होता. दाऊद 'स्पेशली डिसिग्नेटेड ग्लोबल टेररिस्ट' असल्याचं म्हणत अमेरिकेने दाऊदची विविध देशांतली मालमत्ता जप्त करण्याची मागणी युनायटेड नेशन्सकडे केली होती. \n\nदाऊद कुठे आहे?\n\nदाऊद इब्राहिमने आपलं बस्तान दुबईमधून नंतर पाकिस्तानात हलवलं आणि तिथे पाकिस्तानने त्याला आसरा दिल्याचा आरोप अनेकदा करण्यात आलाय. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI चा पाठिंबा दाऊदला मिळत असून तो कराचीत राहत असल्याचा आरोप भारताने केला होता. पण दाऊद आणि त्याचं कुटुंब पाकिस्तानात नसल्याचं इस्लामाबादने अनेकदा म्हटलंय.\n\nपाकिस्तान सरकारने देशातल्या 88 कट्टरतावादी नेते आणि संघटनांवर 22 ऑगस्टला निर्बंध लादले. या यादीत दाऊद इब्राहिमचा समावेश करत पाकिस्तान सरकारने पहिल्यांदाच अप्रत्यक्षपणे का होईना दाऊद आपल्याच देशात असल्याचं स्वीकारलं.\n\nदाऊद आजारी असल्याच्या, त्याचा मृत्यू झाल्याच्या वावड्याही अनेकदा उठल्या. पण दाऊद आणि त्याचं कुटुंब व्यवस्थित असल्याचं अनीस इब्राहिमने IANS वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय. \n\nदाऊद पाकिस्तानात असून त्याची मुलगी - माहरूखचा विवाह माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादच्या मुलाशी झाल्याचाही द क्विंटच्या या बातमीत उल्लेख आहे. दाऊद आणि त्याच्या भावांनी डी कंपनीच्या मार्फत UAE आणि पाकिस्तानामध्ये लक्झरी हॉटेल्स आणि बांधकाम प्रकल्प सुरू केले असल्याचंही अनीसने या मुलाखतीदरम्यान मान्य केल्याचं या बातमीत म्हटलंय. \n\nदाऊदच्या ठावठिकाण्याविषयी बोलताना लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार हुसैन झैदी यांनी 2019मध्ये क्विंटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, \"दाऊद कुठे आहे, हे एजन्सीजना माहित आहे. अगदी कोणती गल्ली, कोणतं घर हे सगळं माहितेय. म्हणजे दाऊदचा मुलगा मोईन आता अगदी धार्मिक झाला असून त्याने मोठी दाढी ठेवली असल्याचं मला गुप्तचर यंत्रणेतल्या एकाने सांगितलं होतं. जर तुम्हाला इतकं सगळं माहिती असेल, तुम्हाला दाऊद कुठे राहतोय ते माहिती आहे, त्याचा मुलगा काय करतोय ते माहिती आहे. त्याची मुलगी लंडनच्या कोणत्या कॉलेजात आहे, ते माहिती आहे. मग तुम्ही दाऊदला परत का आणत नाही? पण नंतर माझ्या लक्षात आलं, की त्यांना दाऊदला परत आणायचं..."} {"inputs":"...मपंचायत नसते. विनोबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतात जवळपास चार हजार गावे ग्रामदानी झाली होती.\n\nविनोबांची शांती आणि संघर्षाची संकल्पना\n\nनागरी समाजातील सौहार्द कायम राहावे आणि वाढीला लागावे यासाठी विनोबांनी शांती सेनेची स्थापना केली. सामाजिक संघर्षांच्या निवारणासाठी शांती सेनेचा विचार महात्मा गांधींनी मांडला होता. गांधीजींच्या हत्येनंतर सुमारे दहा वर्षांनी विनोबांनी तो विचार प्रत्यक्षात आणला. \n\nसामाजिक संघर्षाचं निवारण राज्यसंस्थेच्या हस्तक्षेपाशिवाय नागरिकांच्या पुढाकारातून संवादानं आणि सामंजस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांचा कटाक्ष होता. समाज धर्माच्या आहारी जाणारा नाही, धर्माच्या नावे राजकारण होणार नाही हे त्यांनी कटाक्षानं पाहिले मात्र त्याचबरोबर धर्मालाही त्यांनी समाजाभिमुख केले. धार्मिक असणे म्हणजे निरपेक्ष भावनेनं समाजासाठी कार्यरत रहाणं हा विचार त्यांनी आपल्या जगण्यातून मांडला. \n\nगोहत्या बंदी : हा धार्मिक नव्हे तर आर्थिक प्रश्न\n\nगोवंश हत्या बंदीचा कायदा व्हावा यासाठी विनोबांनी अथक प्रयत्न केले. उपोषण केलं. मात्र त्यांचा विरोध हा मोठेमोठे कत्तलखाने चालवून गोमांस निर्यात करण्यावर होता. ज्यांनी वर्षानुवर्षे हा आहार खाल्ला आहे त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा करण्याची भूमिका कधी विनोबांनी घेतली नाही. \n\nविनोबांचा विरोध हा मोठेमोठे कत्तलखाने चालवून गोमांस निर्यात करण्यावर होता.\n\nत्यांच्या दृष्टीने गोहत्या बंदी हा धार्मिक विषय नव्हता तर तो आर्थिक प्रश्न होता. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतीकामासाठी लागणारी गाई-गुरं मारली तर त्याचे जे परिणाम शेती आणि शेतकऱ्यांला भोगावे लागू शकतात याची जाण आणि आठवण विनोबा समाजाला वारंवार करून देत होते. \n\nतरुणांनी विनोबांकडून काय शिकावं?\n\nकोणत्याही राजकीय पक्षाशी स्वतःला बांधून न घेता आणि त्याचबरोबर संविधानबाह्य सत्ताकेंद्र न बनता नागरी समाजाचं राजकारण करता येतं, किंबहुना लोकशाहीच्या विकासासाठी ते आवश्यकही असतं हा विचार आपल्याला विनोबांकडून मिळतो. \n\nसरकारच्या सत्ताकांक्षेला मर्यादा घालण्यासाठी नागरी समाजानं सक्रीय व्हायला पाहिजे.\n\nविनोबांचा हा विचार आजही आपल्यासाठी महत्वाचा आहे. भारतातील राज्यसंस्था अधिकाधिक सत्ता मिळवण्याचा हव्यास करत असेल तर तिच्या सत्ताकांक्षेला मर्यादा घालण्यासाठी नागरी समाजानं सक्रिय व्हायला हवं. \n\nमात्र नागरी समाजाच्या सक्रियतेच्या नावे जर समांतर सत्ताकेंद्रे निर्माण करण्याचे प्रयत्न होत असतील किंवा सांविधानिक प्रक्रिया खिळखिळी केली जात असेल तर त्यालाही विरोध करायची जबाबदारी आजच्या तरुण पिढीवर आहे. \n\n(लेखिका एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथे राज्यशास्त्राच्या अध्यापक व विभागप्रमुख आहेत.)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मला वाटत होतं.\n\nमुलगा झाला तर सगळं ठीक होईल, असा माझा विश्वास होता. पतीकडून होणारी मारहाण, त्यांची दारू आणि बिछान्यातील अन्याय हे सगळं थांबून जाईल, असं मला वाटतं होतं. \n\nआणि यावेळी खरंच मुलगा झाला. \n\nहॉस्पिटलमध्ये जेव्हा नर्सनं येऊन सांगितलं, तेव्हा मी रडायलाच लागले.\n\n9 महिन्यांपासून कमकुवत शरीरात बाळ सांभाळल्यामुळे आलेला थकवा आणि 10 तासांपासून सहन केलेलं दुःखं एका क्षणातच निघून गेलं. \n\nपण मुलगा झाल्यानं पतीची वर्तणूक बदलेलं अस मला वाटलं होत. पण तसं काहीच झालं नाही. पूर्वीचे वाईट प्रकार सुरूच रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"मनात फक्त याच गोष्टीची भीती दाटून आली होती.\n\nपण, मी थकून गेले होते. भीती होती आणि हताशही झाले होते. हे करणं धोकादायक होतं. पण, याने माझ्या जीवनातली एक गोष्ट तरी माझ्या ताब्यात येणार होती.\n\nअखेर माझं ऑपरेशन झालं आणि मी वाचले होते. \n\nकाही दिवस कमकुवतपणा वाटत होता आणि दुखतही होतं. नंतर सगळं ठीक झालं.\n\nया गोष्टीला आता 10 वर्षं झाली. आता मी 32 वर्षांची झाले आहे. पण नंतर कधी आई झाले नाही. \n\nमाझ्या नवऱ्याला यात काही वेगळं आहे, असं वाटलंही नाही. त्याचं जीवन नशा, मारहाण आणि बिछान्यात आरामात जात आहे. त्याला या कशाचा फरक पडत नाही. \n\nआणि मी, मला जे वाटतं तेच आता करते आहे. लोकांच्या घरी साफसफाई, भांडी घासणे ही काम करून त्यातल्या पैशातून मुलांना मोठं करते आहे. \n\nनवऱ्याला सोडू शकत नाही. आईनं हेच सगळं सांगितलं होतं. त्याची सवय बदलू शकत नाही. म्हणून, या सगळ्याची सवय मी स्वतःलाच लावून घेतली आहे. \n\nत्यानं स्वतःची काळजी घेतली नसली तरी मी स्वतःची थोडी काळजी घेतली याचा मला आनंद वाटतो.\n\nमाझं ऑपरेशन माझं गुपित आहे. हा असा निर्णय होता, जो मी स्वतःसाठी घेतला होता आणि त्याचा मला अभिमानही आहे. \n\n(उत्तर भारतात राहणाऱ्या एका महिलेच्या आयुष्यातली ही खरी कहाणी आहे. या महिलेनं बीबीसीच्या प्रतिनिधी दिव्या आर्या यांना ही कहाणी स्वतः सांगितली आहे. या महिलेच्या विनंतीवरून तिचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मला वाटायची. आईवडील माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवतील का नाही, असंही मला वाटतं असे.\" \n\nआईला सांगणार होतेच पण...\n\nतबाता केव्हा एकटी असते हे बघण्यासाठी फोटोग्राफर नियमितपणे त्यांच्या घरी यायला लागला. \n\n\"बहीण अभ्यासात व्यग्र असते आणि आई रात्री काम करते, असं त्याला समजलं.\" तबाताचे वडील रात्रीच्या वेळी केव्हा फुटबॉल खेळायचे हेही त्याला माहिती होती. याच वेळेचा फायदा उठवत तो तबाताचं शोषण करायचा.\n\n\"अजून थोडंसं, बस अजून थोडसं, असं तो म्हणायचा. मला त्यानं कधी मारलं नाही, पण तो माझ्या शरीराशी लगट करायचा, मल... उर्वरित लेख लिहा:","targets":"फरला ओळखत होती. त्यामुळे त्यांनी तबाताला भेटायला बोलावलं. \n\nमला अशा काही मुली माहिती आहेत ज्यांचं फोटोग्राफरनं लैंगिक शोषण केलं आहे, त्यांनी तबाताला सांगितलं. \"हे ऐकून तर मला धक्काच बसला. मला वाटलं हे सर्व त्यानं फक्त माझ्यासोबतच केलं. पण त्याने अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं,\" तबाता सांगतात.\n\nलैंगिक शोषणाच्या 7 वर्षांनंतर तबाता यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी चौकशी तर सुरू केली, पण काही कालावधीनंतर केस बंद केली. \n\nतबाता एका वकिलाला भेटल्या. पण केसमध्ये काही दम नाही, असं सांगत त्यानं ही केस लढवण्यास नकार दिला. \"घटना खूपच गंभीर आहे, पण माझ्याजवळ कसलेच पुरावे नाहीत\", असं वकिलाने त्यांना सांगितलं. \n\nतबाता त्या दिवशी खूप रडल्या. आता आपल्या गुन्हेगाराला कधीच शिक्षा होऊ शकणार नाही, असं त्यांना वाटलं. \n\nएका व्यापाऱ्याच्या 9 वर्षांच्या मुलीचंही फोटोग्राफरनं लैंगिक शोषण केलं आहे, असं काही दिवसांनंतर कुणीतरी तबाता यांना सांगितलं. तबाता त्या मुलीच्या आईकडे मदत मागायला गेल्या. \n\n\"मी त्यांना न्यायालयात साक्ष द्यायची विनंती केली आणि त्यांनी ते मान्य केलं,\" तबाता सांगतात. यानंतर तबाता परत वकिलाकडे गेल्या. \n\nआरोपीनं अनेक मुलींचं लैंगिक शोषण केलं आहे, असं पब्लिक मिनिस्ट्रीनं मान्य केलं. एका वर्षानंतर 2013मध्ये पहिली सुनावणी झाली. \n\nन्यायालयाचा निकाल\n\nन्यायालयात सुनावणीदरम्यान फोटोग्राफरनं आरोप फेटाळले. तबाताच्या वडिलांचं माझ्या पत्नीसोबत अफेअर होतं, त्यामुळे ती बदला घेण्यासाठी हे करत आहे, असा युक्तिवाद त्याने केला. पण न्यायालयानं फोटोग्राफरला दोषी ठरवत साडे सात वर्षांची शिक्षा सुनावली. \n\n24 वर्षांच्या वयात तबाता यांनी सिव्हिल पोलीस अकॅडमीचा कोर्स पूर्ण केला होता आणि पोलीस म्हणून भरती झाल्या होत्या. \n\n22 डिसेंबर 2016ला 8 ते 10 पोलीस सहकाऱ्यांच्या मदतीनं त्या फोटोग्राफरला अटक करण्यासाठी गेल्या. एका नदी किनाऱ्यावरल्या फार्म हाऊसमध्ये तो लपलेला होता. \n\nआपल्या संघर्षानंच आपल्याला पोलीस बनण्याची प्रेरणा दिली, असं तबाता सांगतात. \n\n19 डिसेंबर 2017ला फोटोग्राफरची सुटका झाली. तुरुंगातल्या योग्य वर्तणुकीमुळे त्याची शिक्षा कमी करण्यात आली होती. \n\nआता तो मुक्त आहेत. त्यामुळे तबाता असमाधानी आहेत. \n\n\"ज्या व्यक्तीनं लहानपणी माझ्यावर 2 वर्षं सतत बलात्कार केला, तो इतक्या सहज आणि लवकर कसा काय मुक्त होऊ शकतो,\" असं तबाता यांना..."} {"inputs":"...मसेक आणि 2010 मध्ये 'न्यूयॉर्क, आय लव्ह यू' असे सिनेमेही केले. \n\n'अ मायटी हार्ट' सिनेमात त्यांनी एका पाकिस्तानी पोलिसाची भूमिका बजावली तर फक्त इरफानसोबत काम करता यावं म्हणून वेस अँडरसन यांनी त्यांच्या 'द दार्जिलिंग लिमिटेड' सिनेमात एक लहानसा रोल लिहीला. \n\n2008 मध्ये आलेल्या डॅनी बॉयल यांच्या 'स्लमडॉग मिलियनेर (स्लमडॉग करोडपती)' सिनेमात त्यांनी एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका बजावली. इरफानचा अभिनय पाहणं एक पर्वणी होती, असं डॅनी बॉयल यांनी म्हटलं होतं. \n\nभूमिकांची निवड\n\nस्लमडॉगच्या यशानंतर इरफान का... उर्वरित लेख लिहा:","targets":"डरमॅन' सिनेमात रजत रत्ना या वैज्ञानिकाची तर ज्युरासिक वर्ल्ड सिनेमात सायमन मसरानी या ज्युरासिक वर्ल्डच्या अब्जाधीश मालकाची भूमिका केली.\n\nहिंदी चित्रपटांतल्या अजरामर भूमिका\n\nलंचबॉक्स, मदारी, पानसिंग तोमर, मकबूल या सिनेमांतल्या इरफान यांच्या भूमिका वाखाणल्या गेल्या. \n\nअभिनय देव यांच्या 'ब्लॅकमेल' सिनेमातही त्यांची भूमिका होती. \n\nइरफान खान अंग्रेजी मीडियम सिनेमामध्ये\n\nअमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण यांच्या भूमिका असणारा पिकू, आकर्ष खुराणांचा कारवाँ, होमी अदजानिया यांचा हिंदी मीडियम हे त्यांचे गेल्या काही काळातले गाजलेले चित्रपट. \n\nइरफान यांची प्रमुख भूमिका असणारा 'अंग्रेजी मीडियम' काही काळापूर्वी रिलीज झाला. पण तब्येत बरी नसल्याने इरफान या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सहभागी झाले नाहीत. \n\nकला क्षेत्रातल्या त्यांच्या याच योगदानाबद्दल 2011 मध्ये त्यांचा पद्मश्रीने सन्मान करण्यात आला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...महाजन यांनी स्पष्ट केलं.\n\nजमिनीचं होणार काय?\n\nसुलक्षणा महाजन सांगतात, \"सगळ्या अधिकाऱ्यांना दक्षिण मुंबईतल्या मोक्याच्या जागेत रस असतो. तसाच या सरकारलाही या जागेत अधिक रस आहे. पण ही जागा वापरण्याबाबत ठोस पाऊल अद्याप उचललं गेलं नाही.\"\n\nत्या पुढे म्हणाल्या, \"मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेच्या वापरासाठी 2015मध्ये राणी जाधव समिती नेमण्यात आली होती. या समितीनं मुंबई पोर्ट ट्रस्टची जागा कशी वापरावी, याचा अहवाल नोव्हेंबर 2015 मध्ये सादर केला होता. मात्र या अहवालावर पुढे विशेष काही घडलेले नाही.\"\n\n\"पोर्ट ट्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यक्त केला आहे. \n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...महाराष्ट्र टाइम्सच्या नागपूर आवृत्तीचे संपादक श्रीपाद अपराजित सांगतात.\n\nते म्हणतात, \"देवेंद्र फडणवीस अभ्यासू नेते आहेत. बेरजेचं राजकारण कसं करायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे, याशिवाय सध्याच्या काळात जुळवून घेण्याचं राजकारण फडणवीसांशिवाय कुणीच करू शकत नाही. कारण जुळवून न घेतल्यानं काय फटका बसतो, हे त्यांनी वर्षभरापूर्वी पाहिलं आहे. त्यामुळे या अनुभवाचा त्यांना नक्कीच फायदा होईल आणि जागावाटपाचा तिढा सोडवायला मदत होईल.\" \n\nवर्षभरापूर्वी भाजपपेक्षा कमी जागा मिळालेला शिवसेना पक्ष महाराष्ट्रात सत्ते... उर्वरित लेख लिहा:","targets":"मृत्यू प्रकरणाचा मुद्दा निवडणुकीत इतका प्रभावी ठरणार नाही की त्यामुळे सत्तेच्या समीकरणावर परिणाम होईल, असंही ते पुढे सांगतात.\n\nश्रीपाद अपराजित यांच्या मते, \"देवेंद्र फडणवीस बिहारमध्ये यशस्वी होतात की नाही, हा चिंतेचा विषय नाही. कारण, बिहारमधील विरोधी पक्ष संपुष्टात आला आहे. दुसरं म्हणजे भाजपनं यापूर्वीच बिहारमधील निवडणुकीचा चेहरा म्हणून जेडीयूच्या नितीश कुमार यांचं नाव जाहीर केलं आहे. त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना बिहारमध्ये यश मिळवण्यासाठी जास्त कष्ट करण्याची गरज पडणार नाही.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळातच 'सारथी'ची स्वायत्तता मागे घेण्याचे पत्रक काढण्यात आले. यानंतर परिहार यांनी 11 डिसेंबरला आपल्या पदाचा राजीनामा दिला. \n\nया चौकशीबाबत खासदार संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच म्हटलं की, \"सारथीला एक वर्ष पूर्ण होण्याआधीच त्यांनी ठरवलं की, परिहार यांनी अफरातफर केली, त्यांनी भ्रष्टाचार केला. जर कुणी भ्रष्टाचार केला असेल, तर कठोर कारवाई व्हावी, असं मी आधीच म्हटलंय. चुकीच्या मागे छत्रपती राहू शकत नाही. मात्र, चौकशी लावली, पण त्याचा निकाल काय आला? निकाल काहीच लागला न... उर्वरित लेख लिहा:","targets":"शी लावल्यानं निधीचा मोठा प्रश्न उभा राहिला होता.\n\nआलेला निधी सारथी संस्थेतल्या अधिकाऱ्यांनी परत पाठवल्याचा आरोप संभाजीराजेंनी केलाय. शिवाय, आधी पडून असलेला निधीही वापरला नसल्यानं परत गेल्याचंही संभाजीराजे म्हणाले.\n\nदिल्लीत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत खासदार संभाजीराजे छत्रपती\n\nविजय वडेट्टीवार यांनी मात्र माध्यमांशी बोलताना सांगितलं की, \"यूपीएससी, एमपीएससी या सगळ्या विद्यार्थ्यांचे पैसे मी दिले आहेत. आता फक्त फेलोशिपच्या विद्यार्थ्यांचे पैसे डिसेंबरपासून थकले आहेत. आम्ही वित्त विभागाकडे निधीची मागणी केलीय. तिथून मंजुरी मिळाल्यानंतर तेही पैसे देऊ.\"\n\nमराठा समाजाच्या तरुण-तरुणींचं नुकसान होईल, अशी कोणतीच भूमिका मी घेतली नसल्याचंही यावेळी वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. \"तरीही त्यांना मी ओबीसी असल्यानं सारथीसंदर्भात माझी भूमिका दुटप्पी असल्याचं त्यांना वाटत असल्यास मुख्यमंत्र्यांना सांगून कुणा मराठा मंत्र्याकडेच या संस्थेची जबाबदारी देण्याची विनंती करेन आणि मी यातून मुक्त होईन. मग त्यांना हवं ते त्यांनी करून घ्यावं,\" असंही विजय वडेट्टीवार यांनी निधीसंदर्भात बोलताना म्हटलं.\n\nस्वायत्तता किंवा निधी असे दोनच मुद्दे सारथीच्या वादात नाहीत, तर सारथीचं एकूणच काम गेल्या जवळपास आठ महिन्यांपासून ठप्प असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून केला जातोय. त्यामुळे संस्थेचं कामकाज कधी सुरळीत होईल आणि संस्थेच्या उद्देशांसाठी निधी नियमित कधी दिला जाईल, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.\n\n'सारथी' काय आहे?\n\nमहाराष्ट्रात झालेल्या मराठा मोर्चातून ज्यावेळी मराठा आरक्षणाची मागणी पुढे आली आणि त्यानंतर मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा समाजातल्या गरीब तरुण-तरुणींच्या शिक्षणाबाबत चर्चा सुरू झाली, त्यावेळी तत्कालीन सरकारनं 'बार्टी'च्या धर्तीवर या संस्थेचा मुद्दा पुढे आणला. त्यातून 4 जून 2018 रोजी 'सारथी'ची स्थापना झाली.\n\nछत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था म्हणेजच 'सारथी'.\n\nसारथीच्या 2018 सालच्या एका कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n\n'सारथी' ही संस्था कंपनी कायदा, 2013 अंतर्गत कलम 8 अन्वये नॉन-प्रॉफिट सरकारी कंपनी म्हणून स्थापन आहे. सारथीची स्थापना मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय आणि महाराष्ट्रातील कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकासासाठी करण्यात आली.\n\nसंशोधन,..."} {"inputs":"...महिन्याभरापासून या घाटांवर मोठ्या प्रमाणावर अंत्यसंस्कार सुरू आहेत. \n\nत्यांनी सांगितलं, पूर्वी या घाटांवर दररोज 80 ते 90 पार्थिवांवर अंत्यसंस्कार व्हायचे. मात्र, गेल्या महिनाभरापासून इथे दररोज जवळपास 300 ते 400 पार्थिवांवर अंत्यसंस्कार होतात. \n\n\"पार्थिवांची संख्या अचानक कशी वाढली? हे कशामुळे घडतंय, असं तुम्हाला वाटतं? इतक्या लोकांचा मृत्यू होतोय, त्यामागे काहीतरी कारण तर नक्कीच असणार? हृदय बंद पडल्याने मृत्यू झाल्याचं अनेकांच्या बाबतीत सांगितलं जातं. मात्र, अचानक इतक्या लोकांना हार्ट अटॅक कसा ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"िती आहे.\"\n\n'मोदी लपून बसलेत'\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कायमच वाराणसी, तिथली जनता आणि गंगा नदीप्रती असलेल्या जिव्हाळ्याविषयी बोलत असतात. \n\nमात्र, आज कोरोना संकटकाळात इथली आरोग्य व्यवस्था पुरती ढासळली आहे आणि पंतप्रधान मोदी स्वतःच्याच मतदारसंघापासून दूर आहेत. \n\nआपल्या खासदाराने फेब्रुवारी ते एप्रिल या दरम्यान पं. बंगालचा 17 वेळा दौरा केल्याचं इथल्या जनतेनेही बघितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याठिकाणी सर्व ताकद पणाला लावून प्रचार करत होते जिथे त्यांच्या पक्षाचा दणदणीत पराभव झाला. \n\nवाराणसीतल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आदल्या दिवशी 17 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडविषयक बैठक घेतली होती. वाराणासीतल्या एका नाराज हॉटेल व्यावसायिकाच्या मते ही बैठक म्हणजे थट्टा होती. \n\nते म्हणतात, \"पंतप्रधान आणि मुख्यमंत्री लपून बसलेत. त्यांनी वाराणासीच्या जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. भाजपचे स्थानिक नेतेही लपून बसलेत. त्यांनी फोनही स्वीच ऑफ केलेत. आज लोकांना हॉस्पिटल बेड आणि ऑक्सिजनची गरज आहे. पण, इथे पूर्णपणे अराजकतेचं वातावरण आहे. लोकांमध्ये खूप नाराजी आहे.\"\n\nही पंतप्रधानांची जबाबदारी असल्याचं स्थानिक काँग्रेस नेते गौरव कपूर यांचं म्हणणं आहे. \n\nवाराणसीतल्या एका डायग्नोस्टिक सेंटरच्या मालकाने सांगितलं, \"आमच्याकडे ऑक्सिमीटरसुद्धा नाही, असं डॉक्टर सांगतात. ते म्हणतात रुग्णाची ऑक्सिजन पातळी घसरून ते झोपेतच दगावत आहेत.\"\n\n\"माझी पत्नी आणि मुलांना कोव्हिडची लागण झाली. त्यावेळी आम्ही फोनवरूनच डॉक्टरांशी संपर्क केला आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार केले. मात्र, ज्यांना लिहिता-वाचता येत नाही, जे फोनवरून डॉक्टरांशी संपर्क करू शकत नाहीत, त्यांची अवस्था काय असेल, याची कल्पनाच केलेली बरी.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...मा जखमी झाले होते. कोव्हिडग्रस्त रुग्णाच्या मृत्यूनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी डॉ. शर्मा यांच्यावर धारधार हत्याराने हल्ला केला. ज्यात त्यांच्या गळ्यावर आणि छातीवर जखम झाली. \n\nलातूरचे पोलीस अधीक्षक डॉ. राजेंद्र माने यांच्या माहितीनुसार, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डॉ. शर्मा यांच्यावर हल्ला करणाऱ्या नातेवाईकाला अटक केली. आरोपीवर खूनाचा प्रयत्न, आणि महाराष्ट्र मेडिकल सर्व्हिसेस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\nडॉक्टरांची मागणी \n\nनाशिकच्या घटनेबाबत बीबीसीशी बोलताना इंडियन मेडिकल असो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यात आली आहे. हीच आमची मागणी होती. महाराष्ट्रात डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांची रजिस्ट्री इंडियन मेडिकल असोसिएशनद्वारे बनवण्यात येत आहे. डॉक्टरांवर हल्ला झाला तर, डॉक्टर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला पुढे उपचार नाकारू शकतात.\" \n\nIMA चं सर्वेक्षण\n\nसाल 2015 मध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत अभ्यास केला. या अभ्यासातील निष्कर्ष... \n\nडॉक्टरांवर हल्ला आणि शिक्षेची तरतूद \n\nदेशभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर एप्रिल 2020 मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने डॉक्टरांवरील हल्ल्या संदर्भातील कायदा अधिक कडक केला. जुन्या कायद्यातील तरतूदी बदलून डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्याला 50 हजार ते 2 लाख रूपये दंड, गंभीर गुन्ह्यात 2 ते 5 लाखांपर्यंत दंड आणि 6 महिन्यांपासून ते 5 वर्षापर्यंत शिक्षा आणि गंभीर प्रकरणात 7 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली होती.\n\nदिवसेंदिवस वाढणाऱ्या डॉक्टरांवरील हल्ल्याबाबत डॉक्टरांच्या संघटनांनी एक दिवसीय संप पुकारला होता. तर, अनेकवेळा आंदोलन करण्यात आलं होतं. \n\nकोरोनाग्रस्त डॉक्टरांची संख्या (स्त्रोत - IMA)\n\nकोरोनाग्रस्त डॉक्टरांचे मृत्यू (स्त्रोत - IMA)\n\nकोरोनाग्रस्त पोलिसांची आकडेवारी (स्त्रोत - महाराष्ट्र पोलीस)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मा दान करणाऱ्यांमध्ये एक अशीही भीती आहे की उद्या मला पुन्हा कोरोना विषाणूची लागण झाली तर माझं काय होईल?\"\n\nप्लाझ्मा थेरपीवर अजूनही संशोधन सुरू आहे आणि सध्या जे निष्कर्ष येत आहेत, ते अंतिम मानले जाऊ शकत नाही. मात्र, काही प्रतिष्ठित परदेशी वृत्तपत्रांमध्ये अशा आशयाच्या बातम्या छापून आल्या आहेत की कोव्हिड-19 संसर्गानंतर शरीरात जी रोगप्रतिकार शक्ती तयार होते, ज्याला अँटीबॉडीज म्हणतात, त्या अँटीबॉडीज तीन महिन्यांनंतर संपतात. \n\nकोव्हिड-19 आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या लोकांना पुन्हा संसर्गाची लागण झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा रुग्णाला जीवनदान मिळू शकतं. म्हणजेच कामाचा एंड रिजल्ट काय असणार आहे, याविषयी जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. मात्र, आज अशी परिस्थिती आहे की आपण आपल्या हॉस्पिटल्समधल्या ब्लड बँक सुरळित चालवू शकत नाही आणि सरकार तर दिवसेंदिवस आरोग्यासाठीचा निधी कमी करतंय.\"\n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्याच आठवड्यात हॉस्पिटल्सना आवाहन केलं आहे की तुमच्या हॉस्पिटलमध्ये कोव्हिड-19 आजारातून बरे होणाऱ्या रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याविषयी माहिती द्या. प्लाझ्माची मागणी गेल्या काही दिवसात वेगाने वाढल्याचंही त्यांनी सांगितलं. \n\nआतापर्यंत कोव्हिड-19 च्या उपचारांमध्ये ज्या चार-पाच गोष्टी चांगले रिझल्ट्स देत आहेत त्यात प्लाझ्मा थेरपीचाही समावेश आहे. त्यामुळे त्याची मागणी वाढणं स्वाभाविक आहे. \n\nअशा परिस्थितीत अद्वितीय मल्ल यांना जेव्हा प्लाझ्माची गरज होती तेव्हा देणारे त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करत होते. \n\nयाच मल्ल यांनी मुकूल पहावा या त्यांच्या मित्रासोबत मिळून 'ढूंढ' संस्था स्थापन केली आहे. लोकांना स्वस्त किंमतीत आणि लवकरात लवकर प्लाझ्मा मिळावा, यासाठी ही संस्था प्रयत्न करते. \n\nतुटवड्यामुळे प्लाझ्माचा काळाबाजार\n\nमुकूल पहावा सांगतात, \"देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक त्यांच्याशी संपर्क साधत आहेत. जवळपास महिनाभरापूर्वीच त्यांनी ही संस्था सुरू केली आणि सुरुवातीला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून लोकांनी प्लाझा दान करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.\"\n\nमात्र, ही कंपनी डोनर आणि रिसिव्हर यांना समोरासमोर आणतात. पुढची सगळी प्रक्रिया त्या दोघांनाच करायची असते. प्लाझ्माचा तुटवडा बघता अशा प्रकारे डोनर मिळाल्यावर आर्थिक व्यवहार होणंही स्वाभाविक आहे. \n\nमहाराष्ट्राच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ. ओम श्रीवास्तव यांनीही दोन दिवसांपूर्वी असाच उपक्रम 'प्राण' नावाने सुरू केला आहे. त्यांच्या सहकारी डॉ. मारिया निगम सांगतात की या पायलट प्रोजेक्टचे प्रोटोकॉल्स आणि इतर बाबींवर सध्या काम सुरू आहे. \n\nडॉ. नफीस फैजी सांगतात की कुठलीही नवीन थेरपी आली की तिची किंमत आणि अशा प्रकारच्या गोष्टी (आर्थिक व्यवहार) चालतात. शिवाय, अशा गैरव्यवहारांवर आळा घालणाऱ्या संस्थाच दुबळ्या असतात तेव्हा त्यांना आळा घालणं आणखी अवघड असतं. \n\nआरोग्य क्षेत्रात अशी कुठली गोष्ट आहे जिचा काळाबाजार सुरू नाही आणि ज्यांना कोव्हिड-19 आजार आहे, ते तर इतके हताश झालेले असतात की..."} {"inputs":"...मांडण्यात आली होती खरी, मात्र त्यानंतर पर्यावरणाच्या परवानग्या न मिळाल्यानं स्मारकाची सुरुवातच अडखळत झाली. \n\nयाबाबत बोलताना माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, \"शिवस्मारक उभारण्याची संकल्पना काँग्रेसनं मांडली होती. त्यावर कामही सुरू झालं होतं. पण CRZ नियमांनुसार समुद्रात बांधकाम करणं अशक्य होतं. त्यामुळे CRZच्या नियमावलीत बदल करावे लागणार होते.\"\n\n1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार CRZ अर्थात Coastal Regulation Zone ठरवण्यात आले आहेत. सागरी किनाऱ्यापासून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी सरकारच्या वतीनं त्यांना विनंती करण्यात येत आहे.\"\n\nमेटे पुढे म्हणाले, \"L&T कंपनीनं किंमत कमी करण्यासाठी मान्यता दिल्यास कामाला सुरुवात होईल. अन्यथा, पुन्हा नव्यानं निविदा काढाव्या लागतील. पण 31 डिसेंबरच्या आत याबाबत आम्ही सकारात्मक घोषणा करू, आणि नव्या वर्षात कामाला सुरुवात होईल, अशी आम्हाला आशा आहे.\"\n\nशिवस्मारकाला तांत्रिक पातळीवर होत असलेल्या या दिरंगाईमुळे विद्यमान भाजप सरकार विरोधात 'सत्तेतले' आणि 'सत्तेबाहेरचे', असे दोन्ही विरोधक एकवटले आहेत. \n\n'शिवस्मारक म्हणजे पोकळ घोषणा'\n\nशिवस्मारक उभारणीला झालेल्या दिरंगाईविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, \"शिवस्मारकाचं गेल्या चार वर्षांत कोणतंही काम झालेलं नाही. स्मारक होईल ही नरेंद्र मोदींच्या अन्य घोषणाबाजींपैकीच एक घोषणा आहे. केवळ पोकळ घोषणा आणि प्रत्यक्षात काम नाही, ही या सरकारची नीती आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"शिवाजी महराजांच्या नावाचा वापर राजकारणापुरता करायचा आणि प्रत्यक्षात काही करायचं नाही. मी या प्रवृत्तीचा निषेध करतो. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीआधी या सरकारनं जनतेसमोर हा जलपूजनाचा दिखाऊपणा केला होता.\"\n\nमहाराष्ट्रात भाजपसोबत युतीत असलेल्या शिवसेनेनेही, भाजप केवळ राजकारण करत असल्याची टीका केली आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"शिवस्मारक व्हावं ही शिवसेनेचीही इच्छा आहे. पण भाजप सरकार केवळ शिवाजी महाराजांचं नाव राजकारण करण्यासाठी वापरत आहे. शिवस्मारकाची (सरकारला) आठवण करून द्यावी लागते आहे, हेच दुःखद आहे. तसंच शिवाजी महाराजांचा अपमान करणारी ही बाब आहे.\"\n\nमहाराष्ट्रात भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनंही भाजप राजकारण करत असल्याची टीका केली आहे.\n\nया आरोपांना प्रत्युत्तर देत भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बीबीसीला सांगितलं, \"जलपूजनाला एक वर्ष झालं, ही बाब खरी असली तरी त्यानंतर एवढ्या मोठ्या स्मारकाचं काम एक वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा योग्य नाही.\"\n\n\"गेल्या वर्षांत या स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व त्या परवानग्या मिळवण्यात आल्या आहेत. विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात या स्मारकाचं काम आजच्या एवढंही झालं नव्हतं, हे देखील मान्य करायला हवं.\"\n\nराज्यात नुकतीच 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' ही कर्जमाफीची योजना जाहीर झाली असताना शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 3,000 कोटींचा निधी कुठून..."} {"inputs":"...मांडे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात, \"या म्युटेशनवर अधिक अभ्यास सुरू आहे. याची संसर्ग क्षमता जास्त आहे का यावर संशोधन सुरू आहे. देशभरात विविध म्युटेशन आढळून आले आहेत. महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येबद्दल जिनोम सिक्वेंसिंगसाठी राज्य सरकारसोबत चर्चा सुरू आहे.\"\n\nE484Q ला एस्केप म्युटेशन का म्हणतात? \n\nफेब्रुवारी महिन्यात अमरावती जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा कहर पाहायला मिळाला. रुग्णवाढीचं कारण शोधण्यासाठी काही नमुने पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये 'जिनोम सिक्वेंन्सिंग' साठी पाठवण्यात आल... उर्वरित लेख लिहा:","targets":"संसर्गामागे डबल म्युटेशन हे देखील एक कारण असू शकतं. \n\nडॉ. शशांक जोशी म्हणतात, \"राज्यात वाढणाऱ्या संसर्गाचं प्रमुख कारण म्युटेशन झालेला व्हायरस आहे. अमरावती, विदर्भ आणि नागपूरमध्ये पसरणारे स्ट्रेन वेगळे होते. हा होम ग्रोन स्ट्रेन आहे.\" \n\nभारतातल्या 10 प्रयोगशाळा मिळून कोरोनाचं सिक्वेन्सिंग करतायत.\n\nराज्यात 'डबल म्युटेशन' आढळून आल्याने तज्ज्ञांची चिंता जास्त वाढलीये.\n\n\"आम्हाला भीती आहे. जर डबल म्युटेशनचं ट्रिपल म्युटेशन झालं तर, मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या संसर्गाला वेळीच आळा घालणं गरजेचं आहे,\" असं डॉ. जोशी पुढे सांगतात.\n\nपण, विषाणूचा हा नवीन प्रकार किती धोकादायक आहे हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.\n\nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूदर वाढलेला नाही, यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असं देखील डॉ. शशांक जोशी आवर्जून सांगतात. \n\nजिनोम सिक्वेंसिंग म्हणजे काय?\n\nसोप्या शब्दात सांगायचं झालं तर, 'प्रत्येक व्हायरसची जनुकीय संरचना वेगळी असते. व्हायरसची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेणं म्हणजे 'जिनोम सिक्वेंसिंग'.\n\nव्हायरसला स्वत:चा DNA किंवा RNA कोड असतो. A, T, G आणि C या न्यूक्लिओ टाइड्सने व्हायरसची संरचना ओळखली जाते. व्हायरसच्या या संरचनेत मोठा बदल झाला. तर, व्हायरसचा नवीन 'स्ट्रेन' तयार झाला असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं.\n\nकेंद्रीय आरोग्यसचिव राजेश भूषण यांच्या माहितीनुसार, देशात जिनोम सिक्वेंसिंग मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलं आहे. येत्या काळात याची संख्या आणखी वाढवली जाईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...मागची कित्येक वर्षं स्वत:च पूर्ण करत आलेली आहे. अगदी दहा ते पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत ही परिस्थिती होती. मुंबईतल्या वीज निर्मिती आणि पुरवठा व्यवस्थेला 'आयलँडिंग व्यवस्था' (बेटावर वीज पुरवठा करणारी व्यवस्था) असं म्हटलं जातं. त्यानंतर मात्र जशी विजेची मागणी वाढली तशी टाटा पॉवर आणि पूर्वी रिलायन्स एनर्जी या कंपन्यांना वीज निर्मिती आणि पुरवठ्याचं कंत्राट देण्यात आलं. \n\nइथल्या ऊर्जा निर्मिती प्रकल्पांमधून तयार झालेली वीज उच्च दाबाच्या विजेच्या तारांमधून जवळच्या वीज केंद्रांपर्यंत पोहोचवली जाते. तिथून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"साठीही होतो.\n\nअशा पद्धतीने मुंबई शहराची विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतो. \n\nमुंबईला 24 तास वीज पुरवठा कसा शक्य होतो?\n\nहाच महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे मुंबई शहराची गरज 3 हजार मेगावॅट इतकी आहे. सध्या लॉकडाऊनच्या दिवसांत ती कमी होऊन 2600 मेगावॅट पर्यंत स्थिरावली आहे. पण, मुंबई हे महत्त्वाचं महानगर असल्याने तिथे अव्याहत वीज पुरवठा सुरू राहणं महत्त्वाचं आहे. त्या दृष्टीनेच टाटा पॉवर आणि अदानी पॉवर या कंपन्यांशी करार करण्यात आल्याचं वीज क्षेत्रातील तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\n\"10-15 वर्षांपूर्वी मुंबई वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होती. जितकी, वीजेची मागणी होती ती शहरातील वीज निर्मिती प्रकल्पांमधून होत होती. पण, ही मागणी वाढल्यावर खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मिती आणि पुरवठा करण्याची गरज निर्माण झाली. सध्या शहराच्या एकूण मागणीपैकी 40 टक्के विजेची निर्मिती बाहेरून होते. आणि टाटा तसंच अदानी यांच्या कंपन्या या विजेची निर्मिती तसंच वितरणही करतात,\" पेंडसे सांगतात. \n\nत्याचबरोबर विजेची आपात्कालिन गरज पडली तर त्यासाठी राज्य सरकारच्या कोट्यातूनही एक स्टँडबाय लक्ष्य मुंबईसाठी ठरवलेलं असतं. आणि त्यासाठी मुंबईकर आपल्या वीज बिलाच्या माध्यमातून 500 कोटी रुपये MSDCL या राज्य सरकारच्या कंपनीला देत असतात, अशी माहितीही पेंडसे यांनी दिली. \n\n\"मुंबईत वीज कमी पडू नये अचानक तुटवडा होऊ नये यासाठी राज्याच्या कोट्यातली काही वॅट वीज ही मुंबईसाठी राखून ठेवली जाते. आपत्कालिन परिस्थितीत ही वीज मुंबईतील वापरासाठी खुली होते. त्यामुळेच मुंबईत अव्याहत पुरवठा शक्य होऊ शकतो. या राखीव विजेसाठी मुंबईकर दर महिन्याला 500 कोटी रुपये भरतो,\" पेंडसे यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मागणी झाली. \n\nशायना एन सी\n\nत्याप्रमाणे संसदेत अनेकदा ठराव आणला पण स्वतः पुरोगामी म्हणणार्‍या अनेक नेत्यांनी त्याला विरोध केला. त्यामुळे राजीव गांधीच्या सरकारपासून तो रखडला आहे. जोपर्यंत हे संसद आणि विधिमंडळात आरक्षणाचा ठराव मंजूर होत नाही तोपर्यंत राजकीय घराण्याची पार्श्वभूमी नसणार्‍या महिलांना राजकारणात सक्रिय होणं कठीण जातं, असं मत ज्येष्ठ पत्रकार राही भिडे यांनी व्यक्त केलं. \n\nराष्ट्रवादीतून भाजपत आलेल्या महिल्या नेत्या चित्रा वाघ म्हणतात, \"प्रत्येक क्षेत्रात जशी स्पर्धा असते तशी राजकारणात सु... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मागे अनेक कारणं होती. त्यापैकी सर्वांत महत्त्वाचं कारण म्हणजे भाजप मित्र पक्ष असला तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेची ताकद कमी होण्यामागे भाजप जबाबदार आहे अशीही टीका करण्यात येते.\n\n\"अनेक राज्यांत स्वतःची काही ताकद नसताना स्थानिक पक्षाची साथ घेऊन भाजपचा विस्तार झाला. जर शिवसेना नसती तर भाजप महाराष्ट्रात इतका मोठा झालाच नसता. पण शेवट स्थानिक पक्षांचीच मुळं खोदण्याचं काम भाजपनं केलंय. हे महाराष्ट्रानेही पाहिलंय. आता तीच परिस्थिती ते नितीश कुमारांची करू इच्छितात. आणि हे जाणण्याची ताकद नितीश कुमारांसारख्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"जेडीयूने मांडली आहे. \n\n5. दोन्ही राज्यात काँग्रेसचा स्ट्राईक रेट कमी\n\nबिहारमध्ये अनेक वर्षं सत्तेची खुर्ची काँग्रेसकडे होती. पण गेल्या तीन दशकांत काँग्रेसने बिहारमध्ये जनाधार गमावला.\n\nबिहारमध्ये काँग्रेसने 70 जागांवर निवडणूक लढवली. पण काँग्रेसच्या हाती फारसं यश आलेलं नाही. \n\nमहाराष्ट्र असो वा बिहार केंद्रात सत्ताधारी भाजपचा सर्वांत मोठा विरोधक असलेल्या काँग्रेस पक्षाचा दोन्ही राज्यात स्ट्राईक रेट कमी झाला. \n\nमहाराष्ट्रात काँग्रेसनं दीडशेच्या आसपास जागा लढवून केवळ 44 जागांवर विजय मिळवला. तर बिहारमध्येही तब्बल 70 जागा लढवून केवळ 20 जागा राखता आल्या. \n\n6. प्रादेशिक पक्षांची चांगली कामगिरी\n\nमहाराष्ट्र आणि बिहारमध्ये भाजप हा सर्वांत मोठा पक्ष असला तरी सत्तेची चावी प्रादेशिक पक्षांच्याच हाती आहे.\n\nमहाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीमुळेच शिवसेना सत्ता स्थापन करू शकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.\n\nबिहारमध्ये तर निवडणुकीच्या प्रचारात सर्वाधिक चर्चा ही आरजेडीची झाली. आरजेडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांच्या सभांना होणारी गर्दी चर्चेचा विषय ठरू लागली.\n\n31 वर्षांच्या तेजस्वी यादव यांनी भाजप आणि जेडीयूतील बड्या नेत्यांना काटे की टक्कर दिली.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही तेजस्वी यादव यांचं निवडणुकीतील कामगिरीचं कौतुक केलं. \n\nआरजेडी, काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या महाआघाडीने बिहारमध्ये निवडणूक लढवली. महाआघाडीला बहुमताचा आकडा गाठण्यात अपयश आलं असलं तरी आरजेडीने लक्षणीय कामगिरी करून सर्वांना दखल घेण्यास भाग पाडलं.\n\nमहाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेच्या युतीची सत्ता असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी कशी राहणार अशी चर्चा निवडणुकीपूर्वी होती. पण राष्ट्रवादी काँग्रेसने अनपेक्षित कामगिरी करत शिवसेनेच्या बरोबरीने जागा जिंकल्या. याचा आपसूकच फायदा आघाडीमधील काँग्रेसलाही झाला. \n\n7. अल्पसंख्याक नेत्यांवर मतं विभागणीचे आरोप\n\nबिहारमध्ये AIMIM पक्षाने डेमोक्रटिक सेक्युलर फ्रंटसोबत 20 जागांवर निवडणूक लढवली. तर लोक जनशक्ती पक्षाने जेडीयूविरोधात उमेदवार उभे केले, पण तुलनेने भाजप विरोधात कमी उमेदवार उभे केल्याने हे पक्ष भाजपला मदत करत असल्याचे आरोप करण्यात आले.\n\nयामागे प्रमुख कारण म्हणजे बिहारमध्ये बहुसंख्य मुस्लीम मतदार हा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष..."} {"inputs":"...माझी ओळख झुल्फिकार यांच्याशी करवून दिली. पहिल्या नजरेत तर ते मला जराही आकर्षक वाटले नाही.\"\n\nबेगम नुसरत पुढे सांगतात, \"भुत्तोंच्या बहिणीच्या लग्नावेळी आमची दुसऱ्यांदा भेट झाली. लग्नानंतरच्या वलीमाच्या कार्यक्रमात ते माझ्यासोबत नृत्य करायला लागले. तेव्हा त्यांनी मला घट्ट पकडण्याचा प्रयत्न केला. मी हळू आवाजात त्यांना सांगितलं, 'हा पाकिस्तान आहे, साहेब. अमेरिका नाही!\"\n\n\"हे ऐकून झुल्फी हसायला लागले. त्यांची हिंमत तर बघा, जेवण संपायच्या अगोदरच मला घरी सोडण्यासाठी त्यांनी आग्रह केला. मी म्हटलं, 'मी माझ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्या रात्री संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅक आऊट होतं. मी दोन तास कार चालवत इस्लामाबादहून रावळपिंडीला पोहोचलो. याह्या खाना एका खोलीत एकटेच बसलेले होते. त्यांच्यासमोर स्कॉचचा एक ग्लास ठेवलेला होता. त्यांनी मला म्हटलं की, 'खार साहेब, काहीही होवो. तुम्ही भुत्तो यांना परत बोलवा. त्यांना भुत्तो यांना पंतप्रधान बनवायचं असलं तरी स्वत: मात्र राष्ट्रपती पदावर कायम राहायचं होतं.\"\n\nखार सांगतात, \"मग मी भुत्तो यांना रोममध्ये फोन केला आणि त्याना परत यायची विनंती केली. त्यांनी मला विचारलं, तुम्ही मला मारणार तर नाही ना? नेमकी काय झालंय?\"\n\n\"फोनवर मी तुम्हाला जास्त तपशील देऊ शकत नाही, कारण इथले सर्व फोन टॅप होत आहेत,\" असं मी त्यांना सांगितलं. \"मी फक्त एक सांगू शकतो की हा एक टर्न आहे. तुम्ही फक्त इकडं निघून या. बाकी सर्व ठीक होईल.\"\n\nविमानतळावरून थेट प्रेसिडेंट हाऊस\n\nभुत्तो यांना विमानतळावरून प्रेसिडेंट हाऊसला नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना राष्ट्राध्यक्ष आणि 'चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रटर' ही पदं सोपवण्यात आली. \n\nगुलाम मुस्तफा खार\n\nगुलाम मुस्तफा खार पुढे सांगतात, \"मित्राची मर्सिडीज कार घेऊन भुत्तोंना घ्यायला मी विमानतळावर गेलो. ते कारमध्ये बसले आणि विचारलं की, 'कुठे जायचं आहे?' 'प्रेसिडेंट हाऊसला,' मी म्हटलं, आजच सत्ता तुमच्या हातात सोपवली जाईल.\"\n\nप्रेसिडेंट हाऊसमध्ये याह्या खान भुत्तोंची वाट पाहत होते. त्यांनी म्हटलं आहे की, \"पश्चिम पाकिस्तानातून तुम्ही निवडून आलेले नेते आहात, म्हणून तुमच्याकडे सत्ता हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता प्रश्न हा होता की, सत्तेचं हस्तांतरण कसं व्हायला हवं?\"\n\nखार सांगतात, \"आर्मीमध्ये एक कर्नल होते. त्यांचं नाव मला आता आठवत नाही, पण त्यांना जॅक म्हणून बोलवलं जायचं. त्याला बोलावण्यात आलं आणि त्यानं सांगितलं की, 'एकाच परिस्थितीत भुत्तो यांना सत्ता हस्तांतरित करता येईल, जेव्हा भुत्तो यांना चीफ मार्शल लॉ अॅडमिनिस्ट्रटरचे अधिकार देण्यात येतील. मग त्या प्रकारची कागदपत्रं बनवण्यात आली आणि त्यावर कॅबिनेट सचिव गुलाम इसहाक खाँ यांची स्वाक्षरी घेण्यात आली.\"\n\nखार पुढे सांगतात, \"भुत्तो म्हणाले, या महत्त्वाच्या प्रसंगी फक्त तू आणि मीच इथं उपस्थित आहोत. आपल्या पक्षाचे महासचिव जे. ए. रहीम यांनाही बोलावून घ्या. नंतर माहिती झालं तर त्यांना खूप वाईट वाटेल.\"\n\n\"ज्यावेळी भुत्तो पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यावेळी..."} {"inputs":"...माझ्या घरावर छापा टाकला तेव्हापासून माझं आयुष्य पूर्णपणे बदललं आहे.\n\nमाझ्यासोबत जे घडलं त्याची मी कधी स्वप्नातही कल्पना केलेली नव्हती. पोलीस माझी व्याख्यानं आयोजित करणारे आयोजक, बहुतेकदा विद्यापीठं यांना भेटून माझ्याबाबत विचारपूस करून त्यांना घाबरवायचे, याची मला कल्पना होती. \n\nमात्र, मला वाटायचं की अनेक वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला माझा भाऊ आणि मी यांच्यात पोलिसांची गल्लत झाली असावी. मी आयआयटी खरगपूरमध्ये शिकवत असताना मला बीएसएनएलच्या एका अधिकाऱ्याचा फोन आला आणि मी तुमचा हितचिंतक असल्याचं म्हणत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बिचोलिम पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली की आमच्या अनुपस्थितीत पोलिसांनी आमचं घर उघडलं होतं आणि त्यांनी आत काही पेरून ठेवलं असेल तर त्यासाठी आम्ही जबाबदार असणार नाही. पोलिसांना काही चौकशी करायची असल्यास आमचा फोन नंबरही तिने स्वतःहून देऊ केला. \n\nपोलिसांनी अचानक माओवादी कहाण्या सुरू करून पत्रकार परिषदा घ्यायला सुरुवात केली. यातून त्यांना माझ्याविषयी आणि अटक झालेल्या इतर लोकांविषयी त्यांच्या नियंत्रणात असलेल्या मीडियाच्या माध्यमातून लोकांमध्ये पूर्वाग्रह निर्माण करायचे होते, हे उघडच होतं. \n\n31 ऑगस्ट 2018 रोजी घेतलेल्या अशाच एका पत्रकार परिषदेत एका पोलीस अधिकाऱ्याने एक पत्र वाचून दाखवलं. पूर्वी अटक केलेल्या एका व्यक्तीच्या कॉम्प्युटरमध्ये हे पत्र सापडल्याचा आणि हे पत्र म्हणजे माझ्याविरुद्धचा पुरावा असल्याचा त्यांचा दावा होता. \n\nअतिशय ढिसाळ पद्धतीने लिहिलेल्या त्या पत्रात मी हजेरी लावलेल्या एका शैक्षणिक परिषदेविषयीची माहिती होती जी अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसच्या वेबसाईटवर सहज उपलब्ध होती. सुरुवातीला मी ते हसण्यावर नेलं. \n\nनंतर मात्र, त्या अधिकाऱ्यावर नागरी आणि फौजदारी बदनामीचा खटला दाखल करायचं ठरवलं आणि यासाठी नियमानुसार लागणारी परवानगी मिळवण्यासाठी 5 सप्टेंबर 2018 रोजी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिलं. त्या पत्रावर आजवर सरकारकडून उत्तर आलेलं नाही. तिकडे उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर पोलिसांच्या पत्रकार परिषदा मात्र बंद झाल्या. \n\nजेव्हा मला सर्वोच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळालेलं असतानाही पुणे पोलिसांनी बेकायदेशीरपणे अटक केली त्यावेळी हिंदुत्ववाद्यांच्या टोळीने माझ्या विकिपीडिया पेजशी छेडछाड केली. \n\nहे सार्वजनिक पेज होतं आणि अनेक वर्षं मला त्याची माहितीसुद्धा नव्हती. त्यांनी सर्वांत आधी सगळी माहिती डिलिट केली आणि एवढीच माहिती दिली की \"याचा भाऊ माओवादी आहे. याच्या घरावर छापा मारण्यात आला होता. माओवाद्यांशी संबंध असल्याकारणावरून याला अटक करण्यात आली होती.\" वगैरे, वगैरे.\n\nनंतर माझ्या काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं की त्यांना जेव्हा-जेव्हा ते पेज रिस्टोर करण्याचा किंवा एडिट करण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा या टोळक्याने धडका दिल्या आणि काही वेळातच सुधारित माहिती पुसून पुन्हा बदनामीकारक मजकूर टाकला जात होता. \n\nअखेर विकिपीडियाकडूनच हस्तक्षेप करण्यात आला आणि काही नकारात्मक मजकुरासहच ते पेज स्टेबल करण्यात आलं...."} {"inputs":"...माझ्यासारखी अनेक माणसं आहेत. मी अनेक रुग्णांना परत पाठवताना पाहिलं आहे. मुख्यमंत्री सांगतात की पुरेसे बेड्स आहेत. मला दाखवा की कुठे बेड्स आहेत? कृपा करून माझ्या आईवर उपचार करा. \n\nराजधानी लखनौची अवस्था तितकीच खराब आहे. \n\nगाडीत बसलेल्या आणि चेहऱ्यावर मास्क लावलेल्या सुशील कुमार श्रीवास्तव यांचा फोटो सोशल मीडियावर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्यांच्या घरचे इकडून तिकडे फिरत होते. जेव्हा त्यांना बेड मिळाला, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. \n\nआम्ही त्यांचा मुलगा आशिषला फोन केला. त्यांनी सांगित... उर्वरित लेख लिहा:","targets":"े मृत्यू आणि यामुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंब यादरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढते आहे. रविवारी उत्तर प्रदेशात 30,596 नव्या रुग्णांची नोंद झाली. एका दिवसात सर्वाधिक रुग्णांना कोरोना संसर्ग झाला.\n\nविरोधी पक्षनेते आणि कार्यकर्तेही कोरोना संसर्गासंदर्भात खरं चित्र सांगू शकलेले नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या होत नाहीयेत आणि खाजगी प्रयोगशाळांचे आकडे आकडेवारीत न घेतल्याने कोरोना मृत्यूंचा खरा आकडा लपवला जात असल्याचा आरोप विरोध करत आहेत. \n\nस्मशानातलं चित्र\n\nविरोधकांच्या दाव्यात तथ्य दिसते आहे. ज्या लोकांशी आम्ही बोललो त्यापैकी अनेकांच्या चाचण्या झाल्या नव्हत्या. अनेकजण कोरोना पॉझिटिव्ह असूनही राज्य सरकारच्या आकडेवारीत त्यांच्या नावाची नोंदणी झाली नव्हती. \n\nलखनौच्या 62वर्षीय अजय सिंह यांनी आपल्या पत्नीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मला पाठवला. मात्र राज्य सरकारच्या वेबसाईटवर त्यांच्या पत्नीचा नावाचा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये उल्लेखच नाही. \n\nकानपूरचे निरंजन सिंह आणि वाराणसीच्या निर्मला कपूर या दोघांची नावं राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये सामील होती मात्र डेथ सर्टिफिकेटवर कोरोना मृत्यू असा उल्लेख नव्हता. \n\nप्रसारमाध्यमांनीही सरकार देत असलेल्या कोरोना मृत्यूंच्या आकड्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, लखनौ आणि वाराणसीत स्मशानात जळणाऱ्या चिता आणि कोरोनामुळे झालेले मृत्यू यांच्यात ताळमेळ नाही. \n\nसरकारने संधी गमावली\n\nवाराणसीतील खाजगी रुग्णालय हेरिटेज हॉस्पिटलचे संचालक अंशुमान राय सध्याची परिस्थिती अभूतपूर्व असल्याचं सांगितलं. आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याने अनेक डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, लॅब टेक्निशियन आजारी पडत आहेत. \n\nअॅम्ब्युलन्सची अशी रांग आहे.\n\nअशा परिस्थितीत आम्ही दोनशे टक्के योगदान द्यायला हवं तिथे आम्ही शंभर टक्के योगदानही देऊ शकत नाही. कारण आरोग्य व्यवस्था पूर्णत: मनुष्यबळावर अवलंबून आहे. \n\nदुसऱ्या लाटेचं अनुमान करण्यात अपयशी ठरल्याचं खापर विरोधक राज्य आणि केंद्र सरकारवर फोडत आहेत. \n\nसप्टेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत काहीच काम झालं नाही. या काळात आरोग्य व्यवस्था आणि पायाभूत यंत्रणा बळकट करता आली असती असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे. ऑक्सिजन बँकसह राज्याला औषधंही जमा करता आली असती. मात्र सरकारने ही संधी गमावली. \n\nकोरोना अक्राळविक्राळ वेगाने..."} {"inputs":"...माण कमी\n\nहिवाळा व्हायरसला पोषक असण्याच दुसरं कारण म्हणजे, अतिनील किरणांची तीव्रता कमी असणं. थंडीच्या दिवसात उन्हाळ्याच्या तुलनेत सूर्यप्रकाश कमी असतो. त्यामुळे व्हायरस जास्त काळ टिकतात. \n\n\"व्हायरसला मारण्यासाठी विशिष्ट तापमानाची गरज असते. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांमुळे विषाणू नष्ट होतात. त्यामुळे उन्हाळ्यात व्हायरसला वाढण्यासाठी पोषक वातावरण नसतं. \n\nथंडीच्या दिवसात मात्र सूर्यप्रकाशातील अतिनिल किरणांची तीव्रता कमी होते. काहीवेळेस सूर्यकिरण पोहोचत नाहीत. त्यामुळे थंड वातावरणात व्हायरस दिर्घकाळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल व्हिटॅमिन-डी वाढवण्यासाठी डॉ. अमोल काही सोपे उपाय सांगतात,\n\n* दररोज 15 ते 20 मिनिटं उन्हात बसा \n\n* सकाळी 7 ते 10 या वेळेत कोवळं उन घेण्यासाठी बाहेर किंवा छतावर जा. वर्क फ्रॉम होम असेल छतावर काम करा\n\n* कोवळं उन शरीराला फार गरजेचं आहे \n\nतज्ज्ञांच्या मते, 'फ्लू' पसरण्यासाठी आणखी एक महत्त्वाची पोषक गोष्ट म्हणजे लोकांच्या संपर्कात आलेल्या आणि वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तू. \n\nसंपर्काने पसरणार संसर्ग\n\nयेणारे दिवस सणासुदीचे आहेत. या काळात मोठ्या संख्येने लोकं बाहेर पडतील. कोव्हिड-19 चा लॉकडाऊन जवळपास उठल्याने लोकं कामासाठी प्रवास करतील. त्यामुळे लोकांचा संपर्क वाढल्याने 'फ्लू' च्या संसर्गाची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. \n\n\"हिवाळ्यात 'फ्लू' चा व्हायरस वस्तूंवर दीर्घकाळ जिवंत रहातो. त्यामुळे ऑफिसच्या डेस्कवर, घरात, ट्रेन, बसने प्रवास करताना वारंवार वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर व्हायरस खूप वेळ जिवंत राहण्याची शक्यता आहे. या वस्तूंवर असलेल्या व्हायरसशी आपला संपर्क आला तर आपल्याला संसर्ग होण्याची शक्यता वाढते. एसीच्या रूममध्ये हवेत जास्तवेळ सर्क्युलेशनमध्ये राहील. ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढेल,\" असं डॉ. समेळ पुढे सांगतात. \n\nत्याचसोबत, हिवाळ्यात शरीराची चयापचयशक्ती (Metabolism) कमी होते. आहारातून आपल्याला उर्जा मिळते. हिवाळ्यात आहार थोडा कमी होतो. हे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमी होण्यामागचं एक कारण असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. \n\nहिवाळ्यात 'फ्लू' च्या संसर्गापासून बचावासाठी डॉ. अवनी राऊत यांनी हे सोपे उपाय सांगितले, \n\n* उष्ण पदार्थाचं सेवन करा. जास्त तेलकट खाऊ नका\n\n* थंड पाणी पिऊ नका. त्यामुळे घसा सुकतो आणि घशातील व्हायरसला वाढण्यासाठी मदत मिळते\n\n* नाक, कान आणि घसा हायड्रेट ठेवा \n\n* घसातील वातावरण गरम ठेवा. \n\n* शक्यतो एसी आणि फॅनच्या खाली बसू नका\n\n थंडीच्या दिवसात वातावरणात उडणारे परागकण नाकावेटे शरीरात जाऊन अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अॅलर्जीमुळे देखील अंगदुखी, सर्दी, खोकला आणि ताप येण्याची शक्यता असते असं तज्ञ सांगतात. \n\nएकीकडे आपण कोव्हिड-19 विरोधात युद्ध लढतोय. तर, हिवाळ्यात झपाट्याने पसरणाऱ्या 'फ्लू' पासूनही आपल्याला संरक्षण करायचं आहे. त्यामुळे हिवाळ्यात फ्लू पसरणाऱ्या कारणांवर नीट लक्ष दिलं आणि काळजी घेतली तर फ्लू पसरण्यापासून आपण रोखू शकतो. \n\n'फ्लू' ची लस मदत करेल\n\nसामान्यांना 'फ्लू' पासून सुरक्षा..."} {"inputs":"...माणे दाहोदमधली अनेक कुटुंब उदरनिर्वाहासाठी मोठ्या शहरात जाऊन मजुरी करतात. मात्र, याचा परिणाम असा होतो की या छोट्या गावांमध्ये महिलांच्या आरोग्यासाठी ज्या सुविधा पुरवल्या जातात त्या गावांमधल्या महिला रोजगारासाठी मोठ्या शहरात गेल्याने त्यांना योजनांचा लाभच मिळत नाही. त्यामुळे सरकारी योजनांचे फायदे संपूर्ण जिल्हा किंवा राज्य पातळीवर समप्रमाणात होत नाहीत. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँक खात्यात थेट पैसे जमा करण्याची योजना आणली. वर उल्लेख केलेली समस्या सोडवण्यासाठी ही योजना आली खरी मात्र नंदासारख्... उर्वरित लेख लिहा:","targets":"षातच दगावली. एक मुलगा आणि एक मुलगी जिवंत आहेत. मात्र, त्यांचीही वाढ निटशी होत नाहीय. \n\nगुजरातच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालिका डॉ. नीलम पटेल सांगतात, \"सरकारच्या सर्व प्रकारच्या योजनांची राज्यात योग्यप्रकारे अंमलबजावणी व्हावी, याची खात्री आम्ही देतो.\"\n\nकुपोषणाची समस्या कमी करण्यासाठी गुजरात राज्यात फारसे प्रयत्न झाले नाही, याची कबुली त्यांनी दिली. मात्र, केवळ सरकार सगळं करू शकत नाही, असंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nमात्र, सरकारी पातळीवरच समस्या असल्याचं सामाजिक कार्यकर्त्या शीला खांत यांचं म्हणणं आहे. \n\nसरकारी योजना असूनही केवळ कागदपत्रांच्या कमतरतेमुळे अनेक महिला योजनांपासून वंचित राहत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...माता आणि दिग्दर्शक महेश भट्टही यांनीही रविवारी (16 डिसेंबर) दादरमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत निदर्शनात सहभाग घेतला होता.\n\nमहेश भट्ट यांचं ट्वीट\n\nमहेश भट्ट यांचं ट्वीट\n\nत्यांनी नीलेश जैन यांच्या एका विधानाचा उल्लेख आपल्या ट्वीटमध्ये केला आहे. \"असा एक तराजू बनायला हवा, ज्यात माणुसकी आणि सत्ता मोजता येईल.\"\n\nअभिनेत्री पूजा भट्ट यांनीही दिल्लीतील हिंसाचाराचा निषेध केला आहे. \"जेव्हा आवाज उठवायला हवा तेव्हा शांत राहणारी माणसं भित्री बनतात. भारत जळतो आहे. यापुढे कोणी शांत राहू शकणार नाही.\"\n\nपूजा भट... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यान, बॉलिवुडमधल्या अनेक दिग्गज कलाकारांनी मात्र याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. तसंच मराठीतले कलाकार गप्प का, असाही प्रश्न राजकीय भाष्यकार राजू परुळेकर यांनी विचारला जातो आहे. \n\nस्टँडअप कॉमेडियन आणि अभिनेता वीर दास यांनी एका ट्वीटमध्ये सर्व गप्प सिनेकलाकारांवर खोचक टीका केली आहे. \"आज करमणूक क्षेत्रातले बहुतांश लोक तुमच्या पाठीशी नसतील, त्याबद्दल खरंच वाईट वाटतं. पण एक दिवस ते तुमच्यावर सिनेमा बनवून भरघोस पैसा कमावतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मात्र 'हॅप्पी हायपोक्सिया'मध्ये शरीरातील पेशींना हवं असलेलं ऑक्सिजन रक्ताद्वारे पुरेशा प्रमाणात वाहून नेलं जात नाही. \n\n'हॅप्पी हायपॉक्सिया' सामान्य आहे? \n\nडॉ. शेणॉय पुढे म्हणतात, \"मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये ही परिस्थिती सामान्यांमध्ये पाहिली नाहीये. मी अनेक कोरोना संशियत रुग्णांना ओळखून रुग्णालयात पाठवलं. पण, कोरोनामुळे हॅप्पी हायपॉक्सिया कंडिशनबाबत अधिक माहिती मिळाली आहे. ही गोष्ट प्रकर्षाने पुढे आलीये. कोव्हिडमुळे फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. रक्तात ऑक्सिजनची योग्य देवाण-घेवाण होत नाही. पर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोजता येणं शक्य आहे. 'पल्स ऑक्सिमीटर'च्या मदतीने आपण सहजतेने शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासू शकतो. \n\nप्रतिनिधिक छायाचित्र\n\nडॉ. शेणॉय म्हणतात, \"मी 'हॅप्पी हायपोक्सिया' अनुभव केला आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की दिवसातून 10 वेळा आपण आपल्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली पाहिजे. कोव्हिडच्या संसर्गासोबत जगताना याशिवाय दुसरा पर्याय नाही. जीव वाचवायचा असेल तर प्रत्येक घरात 1 'पल्स ऑक्सिमीटर' असणं गरजेचं आहे.' \n\nप्रत्येक आजाराचं योग्य वेळी निदान सर्वांत महत्त्वाचं असतं. मुंबईच्या पालिका रुग्णालयाचे माजी संचालक आणि राज्य सरकारच्या डेथ ऑडीट कमिटीचे अध्यक्ष डॉ. अविनाश सुपे म्हणतात, \"हॅप्पी हायपोक्सियाचे रुग्ण सामान्य लोकांसारखेच दिसतात. पण, एखादी अॅक्टिव्हिटी करत असताना त्यांची तब्येत अचानक बिघडते. काही वेळापर्यंत त्यांना याचा त्रास होतो. पण, त्यानंतर त्यांची तब्येत बरी होते. याचं योग्यवेळी निदान होणं महत्त्वाचं आहे. जेणेकरून योग्य उपचार सुरू करता येतात.\"\n\n\"हॅप्पी हायपॉक्सियाग्रस्त रुग्णांच्या फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी झालेली असते. त्यामुळे दुसऱ्या स्टेजमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होवू लागतो. आणि तिसरी स्टेज म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थितीत व्हेन्टिलेटरची गरज लागते,\" असं डॉ. सुपे म्हणतात. \n\nहायपॉक्सिया कोणत्या कारणांमुळे होतो? \n\nमुंबईच्या लिलावती रुग्णालयाचे पल्मुनरी फिजीशिअन डॉ. जलील पारकर स्वत: कोव्हिड-19 चा सामना करून कोरोनामुक्त झालेत. \n\nडॉ. पारकर म्हणतात, \"शरीरात ऑक्सिजनची मात्र खूप कमी असूनही लोकांना श्वास घेण्यास त्रास न होणं हे अत्यंत दुर्मिळ आहे. सिव्हिअर अस्थमा, फुफ्फुसांना झालेली इजा, न्यूमोनिया यामुळे हायपॉक्सिया होण्याची शक्यता असते. फुफ्फुसाचा आजार झालेल्यांमध्ये शरीरात ऑक्सिजनची मात्र कमी तर कार्बनडाय ऑक्साईडची मात्र जास्त असते.\" \n\nराज्यात कोव्हिड-19 मुळे मृत्यूमुखी पडलेल्यांच्या मृत्यूची कारणमिमांसा करताना 'हॅपी हायपोक्सिया' बाबत आरोग्य यंत्रणांनाही माहिती मिळालीये. \n\n'Happy Hypoxia' बाबत बीबीसी मराठीशी बोलताना राज्याचे आरोग्य आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव म्हणाले, 'कोरोनाबाधितांच्या मृत्यूची माहिती तपासताना 'हॅप्पी हायपोक्सिया'च्या अनेक केसेस आढळून आल्या. 'हॅप्पी हायपोक्सिया' ला कोरोना व्हायरसचं एक प्रकटीकरण (Manifestation) म्हणून शकतो. हा ट्रेन्ड मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आला आहे...."} {"inputs":"...मात्र बाण धनुष्यातून निघून गेलेला असतो.\"\n\nदरम्यान \"भारतीय आपली माहिती विकून बराच पैसा कमवू शकतात आणि आयुष्य सुखकर करू शकतात,\" असं विधान UIDAI चे माजी प्रमुख नंदन निलेकणी यांनी केलं आहे. म्हणजे जी माहिती विकून या कंपन्या बक्कळ पैसा कमवत आहेत त्यातला काही हिस्सा तुम्हाला का मिळत नाही, असा प्रश्न ते विचारतात.\n\nजागरूक होण्याची गरज\n\nपवन दुग्गल सांगतात, \"भारतीय आपली माहिती स्वत: विकायला तयार नाहीत. याचा अर्थ आपण आपल्या खासगीपणाबद्दल जागरूक नाही असा होतो का?\"\n\nते सांगतात, \"जेव्हा भारतात माहितीच्या संर... उर्वरित लेख लिहा:","targets":"चलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...माधान व्यक्त केलं.\n\nयुद्धावर बोलताना गुरजंट सिंह म्हणतात, \"आम्ही गाव-खेड्य़ात राहणारी माणसं आहोत. त्यातलं आम्हाला फारसं कळत नाही. पण घरात झालेलं भांडण निस्तरण्यासाठीही मोठं नुकसान होतं आणि हे तर दोन देशांमधलं भांडण आहे, विचार करा त्यामुळं किती नुकसान आपल्याला सहन करावं लागेल?\"\n\nआपल्या भावाच्या मृत्यूमुळं दुःखात असलेले गुरजंट सिंह म्हणाले, \"आज त्यांनी आपले 40 मारले म्हणजे आपण त्यांचे 400 लोक मारू, उद्या ते आपले 800 मारतील आणि आपण त्यांचे 8 हजार लोक मारू. आणखी किती घरं उद्ध्वस्त् होतील.. हे सगळं ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ानच्या बाबतीत उलटसुलट बोलत आहेत, शिव्या देत आहेत ते चूक आहेत. काही लोक अफवाही पसरवत आहेत. पण एका देशाचे नागरिक म्हणून दुसऱ्या देशाबद्दल तितक्याच सन्मानपूर्वक दृष्टीनं पाहिलं पाहिजे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मान महत्त्वाची खाती मिळण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू असल्याचं हेमंत देसाई यांना वाटतं. \"अडीच वर्षांनंतर काय होईल काहीच सांगता येत नसतं.\" \n\n\"अनेक सरकारं अडीच वर्षांनंतर मतभेदामुळे पडल्याचा इतिहास आहे. त्यामुळे सध्या काय मिळेल याकडे शिवसेना लक्ष देईल. उपमुख्यमंत्रिपद आणि महत्त्वाच्या खात्यांसह शिवसेना सत्तेत सहभागी होईल, याचा अंदाज भाजपला आहे. त्याचप्रकारे भाजप पुढची पाऊलं उचलेल,\" असं देसाई सांगतात. \n\nशिवसेनेकडून भाजपवर आणला जाणारा दबाव मुख्यत्त्वे उपमुख्यमंत्रिपद आणि इतर महत्त्वाच्या खात्यांकरत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठीचं राजकारण होतं, असं देसाई यांना वाटतं. \n\nते सांगतात, \"मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या जास्त जागा निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. शपथविधीनंतर काही दिवसांनी शिवसेना सत्तेत सहभागी झाली होती. \n\n\"नंतर भाजप-सेनेत दुफळी माजण्यासाठी असं केल्याचं शरद पवारांनी सांगितलं होतं. यंदाच्या वेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ही खेळी शिवसेनेसोबत केली. हीसुद्धा राजकारण करण्याची एक पद्धत असते. शरद पवारांच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस वाढवण्यासाठी हा डावपेच असू शकतो. याची कल्पना भाजप-सेनेला आहे,\" देसाई सांगतात.\n\n\"शिवसेना आपल्यासोबत येण्याची शक्यता दिसत नसल्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आता सत्तेत स्वारस्य नाही, आम्ही विरोधक म्हणूनच काम करू अशी भूमिका गेल्या एक-दोन दिवसांपासून घेतली आहे. त्यामुळे सध्यातरी शिवसेना भाजपशिवाय इतरत्र जाऊ शकत नाही. किंबहुना, उद्धव ठाकरे यांनी निकालानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाला सत्तेची हाव नसल्याचंच सांगितलेलं होतं,\" असं देसाई सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मानसिक व्यायाम असतो, हे यावरचं एक स्पष्टीकरण आहे. इतर माणसांशी यशस्वीरित्या संपर्क ठेवण्यासाठी आपल्याला आश्चर्य वाटावं इतक्या प्रमाणात माहिती लक्षात ठेवावी लागते. ती माणसं कुठे राहतात आणि कुठे काम करतात यांसारख्या प्राथमिक तपशिलांसोबतच त्यांचे मित्रमैत्रिणी, शत्रू, भूतकाळातली छोटीमोठी गैरवर्तनं, सामाजिक स्थान आणि त्यांच्या प्रेरणा अशी सूक्ष्म माहितीही असली तर ते उपयोगी पडतं. \n\nअनेक वेळा या प्राथमिक गृहितकांबाबतीत गफलत झाल्यामुळे अवघडलेली परिस्थिती निर्माण होते. उदाहरणार्थ, नुकतंच नोकरीवरून काढून... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूर्वी, मोहिमेदरम्यान आणि मोहिमेवर परतल्यानंतर शोधकांच्या सामाजिक कौशल्यांमध्ये कोणते बदल झाले, हे या अभ्यासात नोंदवलेलं नाही. पण इतर संशोधनांनुसार, अन्टार्क्टिकामध्ये हिवाळाभर राहणाऱ्या व्यक्तींना मधल्या काळात अचानक सामाजिक बिघाड अनुभवावा लागतो. वास्तविक, तिथे जाण्यापूर्वी त्यांच्या परस्परांशी जुळवून घेण्याच्या क्षमतेची काटेकोर छाननी केली जाते.\n\nएकाकीपणा विरुद्ध एकांत\n\nसामाजिक अंतर राखण्याच्या अपरिहार्यतेमुळे आपल्या सामाजिक कौशल्यांवर परिणाम होईल का, या प्रश्नाचं उत्तर देणं अधिक गुंतागुंतीचं आहे, पण त्यासंबंधी काही खाणाखुणा मिळतात.\n\nएक, मुळात आपण किती लोकांच्या संपर्कात असतो या अचूक संख्येशी मानसशास्त्रज्ञांना काही देणंघेणं नाही. उलट, आपण आपल्या परिस्थितीकडे कसं पाहतो यावर बहुतांश संशोधन केंद्रित झालेलं आहे. \"एकांता\"मध्ये एकटं असणं अभिप्रेत आहे, पण एकाकीपणा त्यात येत नाही- ही एक समाधानी अवस्था असते, वेल्शच्या दुर्गम भागात अॅन्सेल यांनी घेतलेल्या अनुभवाशी याचं साधर्म्य आहे. \"एकाकीपणा\" हा एक अत्यंत वेगळाच प्रकार आहे, त्यात माणसाला तुटल्यासारखं वाटतं आणि अधिक सामाजिक संपर्काची आस त्याला असते. \n\nएकाकी लोकांना समाजात मिसळण्याची संधी असते, पण आजूबाजूला काय घडतंय याबद्दलच्या त्यांच्या आकलनाला बाधा पोचलेली असते. यातून विरोधाभास निर्माण होतो- एकीकडे त्यांना अधिक सामाजिक संपर्काची आस असते, पण त्याच वेळी इतरांशी स्वाभाविकपणे संवाद साधण्याची त्यांची क्षमता खालावलेली असते.\n\nउदाहरणार्थ, एकटं पडल्यासारखं वाटणारे लोक सामाजिक धोक्यांबद्दल- उदाहरणार्थ, काहीतरी चुकीचं बोललं जाणं- अधिक जागरूक असतात. ते सहजपणे \"पुष्टीकरण पूर्वग्रहा\"च्या सापळ्यात अडकतात- म्हणजे स्वतःच्या स्थानाविषयी किंवा सामाजिक क्षमतेविषयी त्यांचा नकारात्मक दृष्टिकोन आधीच तयार झालेला असतो आणि आपल्या या दृष्टिकोनाची पुष्टी होईल अशाच रितीने ते इतरांच्या कृतींचं व शब्दांचं अर्थनिर्णयन करतात. इतरांकडून त्यांना फारशी अपेक्षा नसते आणि स्वतःला ते अन्याय्य परिस्थिती गणत राहतात, परिणामी इतर लोकांनी आपल्याला वाईट वागवावं यासाठी त्यांचा सक्रिय प्रयत्न सुरू असतो.\n\nस्वतःचे विचार, भावना व वागणूक यांच्यावर नियमन ठेवण्याची क्षमता खालावल्यामुळे एकाकी लोकांना सातत्याने दुहेरी कसोटीला सामोरं जावं लागतं. सामाजिक नियमांचं पालन करण्यासाठी ही क्षमता अतिशय महत्त्वाची असते. इतर..."} {"inputs":"...मानास्पद उद्गार काढल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात देशभरात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. यानंतर अर्णब यांनी दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. \n\nअर्णब यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून यावर शुक्रवारी (24 एप्रिल) सकाळी साडे दहा वाजता सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड आणि एम. आर. शाह याचिकेवर सुनावणी घेणार आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे.\n\nअर्णब गोस्वामी\n\nबुधवारी (22 एप्रिल) संध्याकाळी ऑन एअर गेलेल्या कार्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ायची आहे. विविध कंपन्यांच्या प्रकल्पांमध्ये खते उपलब्ध आहेत, मात्र ती गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पासेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मायावती ज्या खोलीत लपल्या होत्या, सपाचे लोक तो उघडण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी आतील लोकांनी दरवाजाला सोफा आणि टेबल लावून ठेवलं होतं.\"\n\nदिल्ली कनेक्शन\n\nज्येष्ठ पत्रकार राम दत्त त्रिपाठी लखनौच्या या घटनेचा संबंध दिल्लीशी असल्याचं सांगतात. 1992 साली जेव्हा बाबरी मशीद पाडली होती, त्याचा मोठा धक्का बसला होता. त्यानंतर 1993 नंतर सपा-बसपाने भाजपला रोखण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता आणि आपलं पहिलं आघाडीचं सरकार तयार केलं होतं. मुलायमसिंह मुख्यमंत्री झाले होते.\n\nत्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सत्तासोपानाची एकेक पायरी चढण्यास सुरुवात केली.\n\nत्या दिवशी नक्की काय झाल होतं, याबाबत मायावती यांनी कधी मोकळेपणाने चर्चा केली आहे का, असं विचारल्यावर प्रधान म्हणतात, \"हो, अनेकवेळा. मला दिलेल्या मुलाखतीमध्ये असो वा पत्रकार परिषदेत, प्रत्येक वेळेस त्यांनी आपल्याला मारून बसपा संपवण्याचा हेतू होता, असं स्वतः सांगितलं होतं.\"\n\nगेस्ट हाऊसमध्ये जे काही झालं तो आपल्या हत्येचा प्रयत्न होता, असं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळेच मायावती यांच्या मनात सपाबद्दल इतकी घृणा होती,\" प्रधान सांगतात.\n\nसमाजवादी पार्टीचे नेते अखिलेश आणि मुलायम सिंह यादव बसपा नेत्या मायावती यांच्याबरोबर\n\nपण शुक्रवारी, म्हणजेच 19 एप्रिल 2019 रोजी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांचे तेच दोन नेते एकाच मंचावर आले. \"हे प्रकरण विसरून एकत्र येण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कधीकधी देशहितासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतात,\" असे मायावती यांनी यावेळी सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना तुरुंगात पाठवलं जातं अशा अफवा पसरल्या होत्या. परंतु या वृत्ताला दुजोरा मिळू शकला नाही. \n\nपराभवाची कठोरतेने चिकित्सा केली जाते. \"अपयशी ठरलेल्या क्रीडापटूंना छळछावणी शिबिरांमध्ये पाठवलं तर क्रीडापटू घडणारच नाहीत याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली आहे,\" असं एनके न्यूजसाठी उत्तर कोरिया विशेषज्ञ म्हणून काम करणाऱ्या फ्योडोर टर्टिस्कीय यांनी सांगितलं. \n\nउत्तर कोरियाचा फुटबॉल संघ\n\nआधुनिक उत्तर कोरियात सर्वसाधारण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंवर कठोर कारवाई केली जात नाही. त्यांची रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्यस्थानं बीबीसीला 2013 मध्ये सांगितलं. \n\nदोन देशांतला तणाव निवळणार?\n\nउत्तर कोरियानं पुढील महिन्यात दक्षिण कोरियात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला तर दोन खेळाडूंवर त्यांची भिस्त असेल. स्केटिंगपटू किम ज्यू सिक आणि रायोम टेई ओइक हे दोघे स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. \n\n\"हे दोघंही माझ्याकडे मार्गदर्शनासाठी आले तेव्हा ते पैलू न पाडलेल्या हिऱ्यासारखे होते. परंतु विश्वविजेता होण्याचं त्यांचं ध्येय होतं,\" असं त्यांच्या प्रशिक्षकांनी सांगितलं. \n\nउत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांनी पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत स्वारस्य दाखवलं आहे. \n\nक्षेपणास्त्र चाचणीच्या मुद्यावरून उत्तर कोरियाची अमेरिकेवर सातत्यानं शाब्दिक टोलेबाजी सुरू आहे. हिवाळी ऑलिम्पिकच्या निमित्तानं जागतिक स्तरावर उत्तर कोरियाची प्रतिष्ठा सुधारावी याकरता किम प्रयत्नशील आहेत. \n\nउत्तर कोरियानं हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तर स्पर्धा संहारक शस्त्रांच्या चाचणीविना पार पडेल अशी आशा दक्षिण कोरियाला आहे. \n\nक्षेपणास्त्र चाचण्यांवर बंदी घालण्यासाठी अमेरिका आणि दक्षिण कोरियातर्फे उत्तर कोरियावर सातत्यानं दबाव टाकला जात आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया या युतीला पाचर बसावी यासाठी किम ऑलिम्पिककडे निमित्त म्हणून पाहत आहेत. \n\nहे वाचलं का? \n\nहे पाहिलं आहे का?\n\nआठवड्या भरातल्या अशा मजेदार गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नव्हत्या\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मार यांच्या फायद्याचं नाही. त्यांनी हा रस्ता 2017 साली बंद करून घेतला आहे. \n\nते म्हणाले होते, भ्रष्टाचारी सहकाऱ्यांसोबत राहायचं नाही. मी राजीनामा देतो. आणि दुसऱ्या दिवशी भाजपसोबत जाऊन मुख्यमंत्री झाले. ही जखम राजकारणात 31 वर्षांचा नेता मान्य करणार नाही. तेजस्वी यांचं राजकारण आता सुरू झालं आहे. तर नितीश कुमार यांचं संपलंय. त्यामुळे ही खूप अवघड गोष्ट आहे. \n\nमोठा भाऊ भाजप नितीश कुमारांना डोईजड होईल? \n\nप्रा. सुहास पळशीकर - आता नितीश कुमार मुख्यमंत्री झाले तरी ते भाजपच्या उपकाराच्या ओझ्याखाली झालेले ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर्षं त्यांना गप्प बसावं लागेल. याउलट ते मला केंद्रात मंत्रिपद द्या असं बार्गेन करू शकतील. राज्यात परत यायचं का नाही तर नंतर ठरवतील. त्यामुळे फडणवीसांना त्यांना दिल्लीत किती काळ रहायचं आहे? आणि त्यावेळी भाजपची असलेली परिस्थिती यावरून ते परत महाराष्ट्रात येतील का नाही हे कळेल. \n\nयापुढील निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल? \n\nप्रा. सुहास पळशीकर - वातावरण म्हणून बिहार आणि बंगालचा एकमेकांवर परिणाम होणार यात काही संशय नाही. बंगालमध्ये असलेले गरीब बिहारी यानंतर कोणाला मत देतील? या अर्थाने बिहार आणि बंगालचा संबंध आहे. \n\nरणनीती म्हणून विचार केला तर बंगालमध्ये अत्यंत आक्रमक अशा ममता बॅनर्जी यांच्यासोबत त्यांची स्पर्धा आहे. अमित शहा यांच्या जाण्याचं कारण म्हणजे, त्यांच्यासाठी तो प्रतिष्ठेचा आणि जिंकणं अतोनात अवघड मुद्दा आहे. बंगालमध्ये ते मोठा पक्ष म्हणून पुढे येतील. पण, त्यांच्यासोबत जाणारं कोणीच नाही. डावे, तृणमूल आणि कांग्रेस यांच्यातील पाडापाडीचा भाजपला फायदा होईल. पण, पाडापाडी अत्यंत कमी होऊ दिली तर पश्चिम बंगाल भाजपसाठी अवघड राज्य आहे. \n\nडाव्या पक्षांच्या या निवडणुकीतील कामगिरीकडे आपण कसं पाहू शकतो? \n\nप्रा. सुहास पळशीकर - डाव्या पक्षांचं आपापसात जमत नाही. राज्यातील युनिट्सच्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यामुळे एकत्र येऊन राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने काही करावं याचा विचार करण्यासाठी लागणारं नेतृत्व आता डाव्यापक्षांकडे नाही. \n\nडावे आणि उजवे कम्युनिस्ट यांना एकत्र आणून धोरणात्मक निर्णय घेणारं नेतृत्व आता नाही. नेतृत्व नसल्यामुळे राष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची. याबाबत माक्सवादी पक्षातच मतभेद आहेत.\n\nत्यात केरळमध्ये त्यांचा काँग्रेसला विरोध आहे. पश्चिमबंगालमध्ये काँग्रेससोबत गेले तरी पंचाईत आहे आणि तृणमूलसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. \n\nबिहारमधला विजय हा स्थानिक पातळीवर वर्षानुवर्ष संघर्ष केलेल्या कार्यकर्त्यांच्या कामाचं फळ आहे. यातून देशात डावीशक्ती पुन्हा येईल का? तर माहीत नाही. कारण, यासाठी पंजाब, तामिळनाडू या राज्यातील डाव्यांना एकत्र घ्यावं लागेल. \n\nया निवडणुकीचे महत्त्वाचे हायलाईट्स? \n\nप्रा. सुहास पळशीकर - भाजपशी मुकाबला करण्यासाठी विविध पक्षांना आघाड्यांचं राजकारण करावं लागेल. दुसरीकडे, फक्त जागावाटपाबद्दल हे मर्यादीत न राहता. आपण कोणासोबत नाही, तर कोणाविरोधात आघाडी करतोय याची स्पष्टता गरजेची आहे. \n\nही..."} {"inputs":"...मार्चपर्यंत भूमिका जाहीर करण्यात येईल.\n\nपण, आयोगानं आताच स्पष्ट भूमिका घ्यायला हवी होती, अशी अपेक्षा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा विद्यार्थी अजित गावडे व्यक्त करतो.\n\nसातारा जिल्ह्यातील गोखळी गावातील अजित अद्याप गावाकडे गेला नाही. \n\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं पत्रक\n\nतो म्हणाला, \"मी आता घरी जाऊ शकत नाही. कारण या परीक्षेसाठी मी वर्षभर अभ्यास केला आहे आणि आता एक-दोन मार्कानं पेपर हुकला, तर ते माझ्यासाठी अवघड आहे.\n\n\"खरं तर आयोगानं आताच स्पष्ट भूमिका जाहीर करायला हवी होती. 31 मार्चला जर आयोगानं म्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाकडे अभ्यास नीट होणार नाही, अशी साशंकता विद्यार्थ्यांच्या मनात आहे, यावर ते सांगतात, \"विद्यार्थ्यांना अभ्यासाची दिशा माहिती असेल, तर ते कुठेही अभ्यास करू शकतात.\"\n\nआयोगानं पूर्व परीक्षेबाबत आताच ठोस भूमिका घ्यायला हवी होती, असं विद्यार्थ्यांना वाटतं, यावर भोळे म्हणतात, \"पूर्व परीक्षेच्या बाबतीत सर्व बाबी विचारात घेऊन आयोग योग्यवेळी योग्य तो निर्णय नक्की घेईल. सध्या विद्यार्थ्यांनी अभ्यास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मार्य परिक्षण आणि अनिष्ठ रूढी परंपरांविरोधात उभारलेल्या लढ्याला मूर्त स्वरूप देण्यासाठी आपणा सर्वांची अमूल्य उपस्थिती प्रार्थनीय आहे.' \n\n'लग्नाच्या दिवशी धमक्या'\n\n\"घरातल्यांना मानसिक त्रास होत होता, कारण समाजापासून दूर तुटलं जाण्याची भिती वाटत होती. धमक्या येऊ लागल्या होत्या. भाऊ-काका सगळे सोबत होते, पाठिंबा देत होते. ऐश्वर्याच्या आजोबांनी आणि नातेवाईकांनी मोठ्या मनानं परंपरेतला बदल स्वीकारला होता,\" विवेक सांगतात.\n\nनागराज मंजुळे यांनी दोघांच्या धाडसाचं कौतुक केलं.\n\nलग्नाचा दिवस उजाडला. लग्न होतं... उर्वरित लेख लिहा:","targets":"मला कौतुक वाटतं.\" \n\nपाहा व्हीडिओ : कंजारभाट समाजातील तरुणांचा कौमार्यचाचणीविरुद्ध एल्गार\n\n\"कौमार्य चाचणीचा जाच पुरुषी व्यवस्थेमुळे स्त्रियांवर लादला गेलाय. हाच चाचणीचा नियम जर पुरुषांना लावला गेला तर विचार करा? पुरुष काय करतील. कौमार्याचा तमाशा करत पुरुष शोषक होत आहेत, हे त्यांना कळायला हवं,\" असंही नागराज म्हणाले.\n\n\"जातीतील रूढी-परंपरा पुढे नेणाऱ्या लोकांनी जर संवेदनशीलपणे थांबून विचार करण्याची गरज आहे. यासाठी कोणाला दोष देऊन चालणार नाही.\" \n\nनागराज मंजुळे हे अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी आपल्या अनेक सिनेमांमधून जातीभेदावर भाष्य केलं आहे.\n\nलग्न तर झालं. पण जातीतल्या रूढी-परंपरांना विरोध करण्याची किंमत त्यांना मोजावी लागतेय. \"माझ्या लग्नात कंजारभाट समाजातले जे लोक उपस्थित होते त्यांना समाजातून बहिष्कृत होण्याची भीती आहे. पूर्वी ज्यांना वाळीत म्हणजेच बहिष्कृत केलं जायचं त्यांच्या नावानं 'सर्क्युलर निघायचं. आता फक्त बोलून वाळीत टाकतात. माझ्या काही नातेवाईंकाना कार्यक्रमांना बोलावणं बंद केलंय,\" विवेक यांनी सांगितलं. \n\n\"पूर्वी कौमार्य चाचणीला कार्यक्रमाचं स्वरूप होतं. आमच्या या लढाईनंतर पंच मंडळी अतिशय गुप्तपणे या चाचणीचे कार्यक्रम करू लागले आहेत.\"\n\nविवेक-ऐश्वर्याच्या लग्नाची गोष्ट इथं जरी संपली असली तरी कंजारभाट समाजातल्या एका नव्या बदलाला सुरुवात झाली आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मिक नाही. मात्र रामेश्वरला आल्यानंतर मला आत काहीतरी वेगळं जाणवलं. मला धार्मिकतेकडे झुकल्यासारखं वाटू लागलं. मीही भाविक झाले होते. \n\nरामेश्वरबद्दल मी खूप विचार केला. आजीसारख्या खूप जवळच्या व्यक्तीला स्मरण्याचा आणि तिला पुन्हा निरोप देण्याचा क्षण कसा असेल याचाही मी खूप विचार केला. \n\nमावशीने दिलेला सॅनिटरी नॅपकीन हातात घेत असताना तिचं वाक्य ऐकलं आणि मला हे सगळं लख्खपणे आठवलं. माझी मासिक पाळी सुरू झाली होती. कुटुंबाच्या आणि धर्माच्या नियमांनुसार आता मला आजीच्या श्राद्धकार्यावेळी उपस्थित राहता येणार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आठवण आईनेच मला सांगितली होती. प्रत्येक महिन्यातल्या त्या दोन दिवसात स्त्रीला स्वयंपाक करणं, पूजाअर्चा करणं ही कोणतीच कामं करता येत नसत. घरात बाजूला बसून पूर्ण आराम करण्याची मुभा स्त्रीला असे. \n\nपाळीच्या काळात स्त्रियांना असं बाजूला बसवण्यात येत असे. या विषयासंदर्भात काही दिवसांपूर्वी मी तज्ज्ञांशी बोलले. हिंदू चौपदी पद्धतीनुसार पाळीच्या काळात स्त्रीला अपवित्र आणि अशुभ मानलं जातं. मात्र या कालावधीत स्त्री अत्यंत पवित्र असते असं एका पंडितानं मला सांगितलं. \n\nरामेश्वर परिसरातील एक दृश्य\n\nमाँट्रेअलस्थित मॅकगिल विद्यापीठात धर्मविषयक प्राध्यापक डॉ. अरविंद शर्मा यांचा हिंदू धर्मातील महिलांचे स्थान याविषयाचा अभ्यास आहे. अपवित्र आणि अशुभ या संकल्पनांशी निगडित असल्यामुळे पाळीच्या वेळी स्त्रीवर विविध प्रकाराची बंधनं असतात. \n\n'मृतदेहाशी संपर्क करताना तसंच अन्य काही क्षणी माणूस परंपरेनुसार अपवित्र समजला जातो. धर्मग्रंथ असं का करावं याचं कोणतंही कारण देत नाही हे दुर्दैवी आहे. हिंदू धर्माच्या स्मार्त परंपरेत (स्मृतींवर आधारित धर्म परंपरा ) पाळीदरम्यान स्त्री अपवित्र आणि अशुभ मानली जाते. मात्र शाक्त परंपरेनुसार स्त्री पाळी काळात पवित्र मानली जाते. शाक्त परंपरेत स्त्रीचा गौरव केला जातो. स्त्रीला देवता मानली जाते', असं शर्मा यांनी सांगितलं. \n\nभारतात सध्या सगळ्यांत चर्चित विषय पाळी हा आहे. ग्रामीण भागातील महिलांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याच्या मुद्यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. \n\n#HappyToBleed या हॅशटॅगद्वारे महिलांनी पाळीदरम्यान असलेल्या जाचक प्रथा, परंपरांविरोधात बोलायला सुरुवात केली. पाळीशी संलग्न असलेल्या गैरसमजुतींविषयी सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांनी व्यक्त व्हायला सुरुवात केली आहे. \n\nकाही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेला 'पॅडमॅन' हा चित्रपट मासिक पाळी हा विषय केंद्रस्थानी असलेला पहिलावहिला चित्रपट आहे. महिलांना अल्पदरात सॅनिटरी पॅड मिळावेत यासाठी तामिळनाडूत कार्यरत सामाजिक कार्यकर्ते अरुणाचलम मुरुगनाथम यांच्या वैयक्तिक आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. \n\nपॅडमॅन चित्रपटाच्या निमित्ताने मासिक पाळीविषयी खुलेपणाने चर्चा होऊ लागली.\n\n'आई-बहीण-बायको-मुलगी अशा माझ्या आयुष्यात अनेक महिला आहेत. पण या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान पाळीविषयक अनेक गोष्टी कळल्या. आपण जगतोय ते अश्मयुग नाही. पाळी ही अत्यंत नैसर्गिक..."} {"inputs":"...मिनीवर झोपायचे राज कपूर\n\nराज कपूर यांच्याबाबत आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. ती म्हणजे ते कधीही पलंगावर झोपत नव्हते, कायम खाली जमिनीवरच झोपायचे. त्यांची ही सवय भारताचे माजी राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंह यांच्यासारखी होती. \n\nराज कपूर\n\nऋतु नंदा सांगतात की, \"राज कपूर कोणत्याही हॉटेलमध्ये थांबले तर, पलंगावरील गादी काढून जमिनीवर अंथरायचे. त्यामुळे त्यांना अनेकदा अडचणींचा सामनाही करावा लागला. लंडनच्या प्रसिद्ध हिल्टन हॉटलमध्ये त्यांनी असं केलं तेव्हा व्यवस्थापकांनी त्यांना याबाबत इशारा दिला होता. पण त्यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऋषी कपूर पहिल्यांदा डिंपलला भेटायला त्यांच्या घरी जातो.\n\nऋतु नंदा सांगतात की, \"त्या काळात नर्गिस मोठ्या स्टार बनल्या होत्या. तर राज कपूर हे किदार शर्मा यांचे केवळ असिस्टंट होते. त्यांना त्यांचा 'आग' हा चित्रपट महालक्ष्मी स्टुडिओमध्ये शूट करायचा होता. नर्गिस यांच्या आई जद्दनबाई तिथं 'रोमियो-ज्युलियट' शूट करत होत्या. स्टुडिओमध्ये कशी व्यवस्था आहे हे जाणण्यासाठी राज कपूर त्यांना भेटायला त्यांच्या घरी गेले होते.\"\n\nऋषी कपूर आणि डिंपल\n\nत्या सांगतात, \"जेव्हा राज कपूर यांनी बेल वाजवली तेव्हा, नर्गिस भजे तळत होत्या. जेव्हा त्यांनी दार उघडलं तेव्हा चुकून बेसनानं भरलेला त्यांचा हात केसांना लागला होता. राज कपूर यांनी नर्गिसचा तो चेहरा आयुष्यभर लक्षात ठेवला. त्यांनी जेव्हा 'बॉबी' चित्रपट तयार केला तेव्हा अगदी हुबेहूब तो सीन त्यांनी शूट केला.\"\n\nपण नर्गिस यांचा या भेटीबाबतचा दृष्टीकोन नेमका कसा होता, हे फार कमी लोकांना माहिती आहे.\n\nटीजेएस जॉर्ज त्यांच्या 'द लाइफ अँड टाइम्स ऑफ नर्गिस' मध्ये लिहितात की, \"सर्वांत जवळची मैत्रीण नीलमला ही घटना सांगताना नर्गिस म्हणाल्या होत्या की, एक जाड, निळे डोळे असलेला मुलगा आमच्या घरी आला होता. त्यांनी नीलमला हेही सांगितलं की, 'आग'च्या शुटिंगदरम्यान त्या मुलाने माझ्यावर लाईन मारायला सुरुवात केली होती.\"\n\nजेव्हा सोबत काम करायला तयार झाल्या नर्गिस\n\nनर्गिस राज कपूर यांच्या 'आग' या पहिल्या चित्रपटात काम करायला तयार झाल्या तेव्हा त्यांच्या आईने त्यांचं नाव पोस्टरमध्ये कामिनी कौशल आणि निगार सुल्ताना यांच्यावर ठेवण्यास सांगितलं. \n\nराज कपूर आणि नर्गिस\n\nपृथ्वीराज कपूर यांच्या विनंतीवर जद्दनबाई मुलीसाठी केवळ दहा हजार रुपये मानधन घ्यायला तयार झाल्या. मात्र नंतर नर्गिस यांचा भाऊ अख्तर हुसेन यांनी त्यांना 40 हजार रुपये मिळावे अशी मागणी केली, आणि ती पूर्णही करण्यात आली. \n\n'आग'ची शूटिंग खंडाळ्यामध्ये झालं होतं आणि नर्गिस यांच्या शंकेखोर आई जद्दनबाईदेखिल त्यांच्याबरोबर गेल्या होत्या. राज कपूर यांनी त्यांच्या 'बरसात' चित्रपटाचं शुटिंग कश्मिरमध्ये करण्याची इच्छा व्यक्त केली तर त्यांनी स्पष्ट नकार दिला होता. \n\nनंतर महाबळेश्वरलाच काश्मिर बनवून चित्रपटाचं शूटिंग करण्यात आलं. इकडे कपूर कुटुंबामध्येही या रोमान्सवरून तणाव वाढला होता. पृथ्वीराज कपूर यांनी मुलाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण राज कपूर यांच्यावर त्याचा..."} {"inputs":"...मिळते. त्यासाठी पायलटला स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. \n\nटेबल-टॉप रन-वे साठी डीजीसीएचं स्पेशल क्वालिफिकेशन लागतं. कुठलाही पायलट तिथे विमान उतरू शकत नाही. त्यामुळे कॅ. साठेंना तो क्लिअरन्स मिळाला असणार. \n\nत्यामुळे टेबल-टॉप रन-वे म्हणजे वेगळं काही नसतं. तुम्हाला पठारावर मोकळी जागा मिळते. 9-10 हजार फुटांचा रन-वे बनवताना तो बाकीच्या रन-वे सारखाच असतो. पण, त्यानंतरची दरी असते तिथे विमान जाऊ नये यासाठी पायलटचं स्क्रिनिंग, केलं जातं. त्यांना खास ट्रेनिंग दिलं जातं.\n\n मंगळुरूमध्ये फक्त 5 हजार फुटांचा रन-वे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा चौकशी करताना विचार करावा लागेल. विमान का स्किड झालं याचा अभ्यास करावा लागेल. \n\nतीन-चार वर्षात आपण पाहिलं तर कालिकतमध्ये विमान स्किड होण्याच्या घटना घडल्या. मोठे अपघात झाले नाहीत. मात्र त्यावर सूचना आल्या होत्या. त्यामुळे चौकशी करताना या मुद्द्याचा नक्की विचार केला जाईल. \n\nडीजीसीएने गेल्यावर्षी कोळीकोड विमानतळाला काही सूचना दिल्या होत्या. काही तज्ज्ञ म्हणतात की एअरपोर्टच्या पुढे आणि बाजूला योग्य जागा सोडण्यात आलेली नाही? \n\n2010 मध्ये आमच्या चौकशीनंतर काही सूचना देण्यात आल्या होत्या. रेन-वे च्या पुढे जागा वाढवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. 240 मीटर जागा वाढवण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्यांनी ती जागा वाढवली असा देखील रिपोर्ट होता. त्यामुळे यात पुढे नक्की काय झालं याबाबत सांगता येणार नाही. \n\nविदेशी विमानही या एअरपोर्टवर लॅन्ड करतायत. त्यामुळे सर्व सूचना योग्य पाळल्या गेल्या असतीलच. पण काही गोष्टी राहिल्या असतील तर आता चौकशी समिती यावर कटाक्षाने लक्ष देईल. \n\nया अपघातात कॉकपिटचा भाग पूर्णत: तुटला. पण शेपटीचा भाग चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर मिळाला आहे. यामुळे विमानातील 158 प्रकारच्या विविध फंक्शनची माहिती मिळते.\n\nपायलटमधील संवादही कळेल. यात सर्व गोष्टी स्पष्ट होतील की पायलट दुसरीकडे का गेले नाहीत आणि विमान लॅन्ड करताना नेमकं काय झालं. \n\nविमान दुबईहून परत येणार असेल तर पायलट विमानातील इंधनाबाबत माहिती घेतात. हवामान खराब असेल तर दुसऱ्या विमानतळावर लॅन्ड करण्याचा विचार केला जातो. त्यामुळे चौकशीमध्ये कळेल की विमानात किती इंधन होतं आणि पुढे पायलटनी काय केलं.\n\n2010 मंगळुरू आणि आताच्या अपघातामध्ये काही समान गोष्टी असण्याची शक्यता आहे का? \n\nकाही काही समान गोष्टी असू शकतात. टेबल-टॉप रन-वे, पाऊस. मंगळुरूमध्ये जास्त पाऊस नव्हता. अगदी तंतोतंत काही गोष्टी नाही. पण, नक्कीच काही सूचना आम्ही दिल्या होत्या. शॉर्डर्सबाबत, फ्रिक्शन, आयएलएसबाबत त्या नक्कीच अमलामध्ये आणून सुधारणा झाल्या असतील. त्यामुळेच 10 वर्ष आपली सेफ गेली. \n\nभारतातील हवाई वाहतूक सुरक्षित करायची असेल तर काय करावं लागेल? \n\nविमान वाहतुकीच्या मुद्यांवर तात्कालीक चर्चा न करता. वेळोवेळी चर्चा करणं गरजेचं आहे. फक्त अपघात झाल्यानंतर चर्चा करून चालणार नाही. त्याचसोबत प्रवाशांना 'सीट-बेल्ट बांधा' असं वारंवार सांगितलं जातं. पण,..."} {"inputs":"...मिळवून श्रीनगरमधल्या मशिदीत ईद साजरी करू, अशी वल्गना ते करू लागले. \n\nया आदिवासी टोळ्यांचा सामना करण्यात महाराजा हरीसिंह कमी पडले. स्वतंत्र राहणं तर सोडाचं आता तर राज्य गमावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. हतबल झालेल्या महाराजा हरीसिंह यांनी भारताकडे मदतीची याचना केली. विलीनीकरणाचा करार\n\nएव्हाना दिल्लीत खलबतं सुरू झाली होती. लॉर्ड माउंटबॅटन यांच्या नेतृत्वाखाली 25 ऑक्टोबर रोजी संरक्षण मंत्रालयाची बैठक बोलावण्यात आली. \n\nकाश्मीरमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहसचिव व्ही. पी. मेनन यांनी श्रीनग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. \n\nकरारावर स्वाक्षरी करायला हरीसिंह यांनी उशीर का केला?\n\nकाश्मीरमधली परिस्थिती गुंतागुंतीची असल्यामुळे करारावर स्वाक्षरी करायला महाराजा हरीसिंह यांना वेळ लागला, असं मेनन यांनी लिहिलं आहे. काश्मीर राज्य चार प्रदेशांमध्ये विभागलं होतं. उत्तरेकडचा गिलगिट, दक्षिणेकडचा जम्मू, पश्चिमेकडे लडाख आणि मध्यभागी होतं काश्मीर खोरं. \n\nजम्मू हिंदूबहुल भाग होता तर लडाखमध्ये बौद्ध लोकसंख्या जास्त होती. मात्र, गिलगिट आणि काश्मीर खोऱ्यात मुस्लीम मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे हे राज्य मुस्लीमबहुल म्हणून ओळखलं गेलं. \n\nमात्र, राजा हिंदू असल्यामुळे संस्थानात सर्व वरिष्ठ पदांवर हिंदू व्यक्ती होत्या. त्यामुळे मुस्लिमांच्या मनात दुरावल्याची भावना होती. \n\nया दुखावलेल्या मुस्लिमांची महत्त्वाकांक्षा आणि त्यांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला शेख अब्दुल्ला यांनी. त्यांनी 'ऑल जम्मू अँड काश्मीर मुस्लीम कॉन्फरन्स' या पक्षाची स्थापना केली. पक्ष अधिक धर्मनिरपेक्ष वाटावा यासाठी त्यांनी 1939 साली पक्षाच्या नावातून मुस्लीम शब्द वगळला आणि पक्षाला नवं नाव दिलं 'नॅशनल कॉन्फरन्स'. \n\nशेख यांनी महाराजा हरीसिंह यांच्याविरोधात अनेक आंदोलनं पुकारली. 1946 मध्ये त्यांनी 'काश्मीर छोडो' चळवळही सुरू केली. या चळवळीमुळे त्यांना दीर्घकाळ तुरुंगवासात घालवावा लागला. मात्र, तोपर्यंत ते बरेच लोकप्रिय झाले होते. ('The Story of the Integration of the Indian State' Page No 270)\n\nविशेष दर्जा देण्यास डॉ. आंबेडकरांचा विरोध\n\nडॉ. पी. जी. ज्योतिकर त्यांच्या 'Visionary Dr. Babasaheb Ambedkar' या पुस्तकात लिहितात :\n\n\"काश्मीरला विशेष दर्जा देण्याची मागणी शेख अब्दुल्ला यांनी केली होती. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला आणि शेख अब्दुल्ला यांना म्हणाले 'तुमचं म्हणणं आहे की भारताने तुमचं रक्षण करावं, रस्ते बांधावे, लोकांना धान्य द्यावं. मात्र, भारताला काहीच अधिकार राहणार नाही. हेच तुम्हाला म्हणायचं आहे का?' अशी मागणी मी कधीच मान्य करू शकत नाही.\"\n\nडॉ. आंबेडकरांच्या भूमिकेमुळे नाराज झालेले शेख अब्दुल्ला नेहरूंकडे गेले. त्यावेळी नेहरू परदेशात जाणार होते. त्यामुळे नेहरूंनी गोपाळस्वामी अय्यंगार यांना कलम 370चा मसुदा तयार करायला सांगितलं. \n\nअय्यंगार बिनखात्याचे मंत्री होते. ते तत्कालीन संविधान सभेचे सदस्य होते. तसंच काश्मीरचे माजी दिवाणही होते. (Page No..."} {"inputs":"...मी कुठे जातोय ते मला कळत नव्हतं आणि मी जागीच थिजलो दीर्घ श्वास घेत मी स्वतःला सांगितलं टोनी, जर तुला हे करायचं नसेल, तर घरी जा.\"\n\nपण तिथून परतायचं नाही, असं त्यांनी ठरवलं, आणि त्यानंतर त्यांनी अमेरिकेतल्या सगळ्या राज्यांना भेट दिली. \n\n\"मी प्रवास करायला सुरुवात केली माझ्या भावनांपासून दूर पळण्यासाठी. मी जितक्या जास्त लोकांना भेटतो तितकं माझ्या लक्षात येतं की मी अंध आहे सहानुभूतीने ते माझ्यासोबत राहात नाहीत तर माझ्या व्यक्तिमत्त्वामुळे ही लोकं माझ्या अवतीभवती असतात.\"\n\nकमी खर्चात प्रवास\n\nगाईल्स कमी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं.\n\n\"मला एखादी विश्वासू व्यक्ती शोधावी लागते. ती व्यक्ती कशी आहे याचा अंदाज घ्यावा लागतो. ती व्यक्ती काय सांगतेय ते ऐकावं लागतं.\"\n\nएकदा का त्या व्यक्तीबद्दल खात्री पटली की ते त्या अनोळखी माणसासोबत एटीएमला जाऊन पैसे काढतात. \n\n\"पैसे काढल्यानंतर त्या नोटा किती मूल्याच्या आहेत, हे मी त्या माणसाला विचारतो.\"\n\nसंगीत आणि खाणं-पिणं\n\nप्रवासादरम्यान गाईल्स विविध सांगितिक वाद्य वाजवून पाहतात. \n\n\"मला संगीत अतिशय आवडतं. तो ताल मी अनुभवू शकतो. सगळे अडथळे ओलांडून तो ताल माझ्यापर्यंत पोहोचतो.\"\n\nत्या त्या ठिकाणचे स्थानिक पदार्थही आवर्जून खायला गाईल्सना आवडतात. \n\nविलक्षण प्रवास\n\nगाईल्सनी आतापर्यंत अनेक विलक्षण जागांना भेट दिली असून तिथले फोटोही काढले आहेत. \n\nते फोटो त्यांना स्वतःला जरी पाहता येत नसले, तरी ते चालवत असलेल्या वेबसाईटवर हे फोटो टाकले जातात आणि इतरांना पाहता येतात. \n\nत्यांचं प्रवासाचं वेड पाहून आश्चर्यचकित झालेली लोकं त्यांना अनेकदा भेटतात. \n\n\"एका आंधळ्या माणसाला जग का पहायचंय?\" ते विचारतात.\n\nगाईल्सचं उत्तर साधं असतं, \"का पाहू नये?\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मी झाले. \n\nयात्रेवर पुन्हा एकदा हल्ला करण्यात आला 6 ऑगस्ट 2002रोजी नुनवान इथल्या कॅम्पवर अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात 50 जण मारले गेले. या हल्ल्यानंतर अमरनाथ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसवर दक्षिण काश्मिरमध्ये गोळीबार करण्यात आला आणि त्यात काही जण जखमी झाले होते. \n\nअसे हल्ले होऊनही ही यात्रा कधी थांबवण्यात आली नाही वा रद्द करण्यात आली नाही. कुतुहलाची बाब म्हणजे अमरनाथ यात्रेवर आतापर्यंत झालेले सगळे हल्ले हे केंद्रामध्ये भाजपचं सरकार असताना झालेले आहे. ही यात्रा थांबवण्यासाठीचं किंवा रद्द करण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"तील हॉस्टेल्स रिकामी करण्यात आली आहेत आणि सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या सगळ्या घडामोडी अभूतपूर्व आहेत. \n\nकाश्मीरमधील सरोवर\n\nखोऱ्यामध्ये गेली तीन दशकं सशस्त्र संघर्ष सुरू असला तरी आताच्या या घटना काही प्रमाणात अगदी जानेवारी 1990 सारख्या आहेत. त्यावेळी जगमोहन यांनी राज्यपाल पदाचा कार्यभार स्वीकारला होता. \n\nआताच्या घडीला खोऱ्यातल्या अतिरेक्यांचं प्रमाण तुलनेने कमी झालं असलं तरी त्यावेळी फुटीरता हाताबाहेर गेली होती. त्यातून काश्मीरमध्ये अल्पसंख्याक असणाऱ्या काश्मीरी पंडितांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण त्यांना त्यांच्या सुरक्षेची खात्री देण्याऐवजी जगमोहन यांनी पदाची सूत्रं हाती घेतल्याक्षणी काश्मीर पंडितांची खोऱ्यातून बाहेर पडण्याची व्यवस्था केली.\n\n सुरुवातीचे लोंढे बाहेर पडल्यानंतर खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आणि मानवी हक्कांचं उल्लंघन झालं.श्रीनगरच्या मधोमध असणाऱ्या गावकदालमध्ये झालेल्या कुप्रसिद्ध हत्याकांडामध्ये शांततापूर्ण निषेध मोर्चावर गोळीबार करण्यात आला आणि यात 50 जणांचा जीव गेला. \n\n90 च्या दशकात काश्मीर खोऱ्यात जे घडलं, त्याची ही सुधारित आवृत्ती तर नाही ना?\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मी पंतप्रधानांच्या अकार्यक्षमतेमुळे खूप निराश आणि दु:खी झालो. मी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांना फोन करून त्यांच्या भेटीची वेळ मागितली. त्यांनी मला साडेपाच वाजता भेटायला बोलावलं. तेव्हा पंतप्रधानांचा मला फोन आला की, सहा वाजता मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली आहे. तरी मी राष्ट्रपतींना भेटायला गेलो.\" \n\nमाजी राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा\n\n\"त्यांनी मला बघितलं आणि लहान मुलासारखं रडायला सुरूवात केली आणि म्हणाले, पीव्हींनी हे काय केलं? मी राष्ट्रपतींना म्हटलं की, त्यांनी टीव्ही आणि रेडिओवरून लोकांना संबोधित ... उर्वरित लेख लिहा:","targets":"committee for political affairs) च्या कमीत कमी पाच बैठका झाल्या. त्यात एकाही काँग्रेस नेत्यानं कल्याण सिंह यांना बरखास्त करावं, असं म्हटलं नाही,\" असं ते सांगतात. \n\nसीतापती पुढे सांगतात, \"राव त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगत होते की, तुम्ही एखादं राज्य सरकार तिथली कायदा सुव्यवस्था बिघडल्यावर बरखास्त होऊ शकतं. पण तिथली कायदा सुव्यवस्था बिघडण्याच्या अंदाजावर राज्य सरकार बरखास्त करता येत नाही.\"\n\nविनय सीतापती आणि रेहान फजल\n\nपूजेच्या विषयावर विचारलं असात, \"कुलदीप नय्यर तिथं उपस्थित होते का?\" असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. ते म्हणाले,\"ही माहिती समाजवादी नेते मधू लिमये यांनी दिली होती. त्यांना ही माहिती पंतप्रधान कार्यालयातील त्यांच्या एका 'सूत्रानं' दिली होती. पण या सुत्राचं नाव त्यांनी सांगितलं नव्हतं.\" \n\nविनय सीतापती सांगतात, की त्यांच्या अभ्यासानुसार बाबरी मशीद पाडली जात असताना राव पूजा करत होते हे चूक आहे. नरेश चंद्रा आणि तत्कालीन गृहसचिव माधव गोडबोले त्यांच्या संपर्कात होते आणि मिनिटामिनिटाची माहिती घेत होते.\n\nराव यांचे राजकारण\n\nराजकीय विश्लेषक आणि इंदिरा गांधी सेंटर ऑफ आर्ट्सचे प्रमुख राम बहादूर राय सांगतात, \"1991 साली जेव्हा बाबरी मशिद प्रकरणाचा धोका वाढायला लागला होता. तेव्हा तो थांबवायला त्यांनी कोणतीही पाऊलं उचलली नाही. राव यांचे माध्यम सल्लागार पी. व्ही. आर. के. प्रसाद यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. त्यात त्यांनी नरसिंह राव यांनी मशीद कशी पाडू दिली, याचा उल्लेख केला आहे. ते तिथे मंदिर व्हावं यासाठी उत्सूक होते. त्यासाठी त्यांनी रामालय ट्रस्ट तयार केला. मशीद पाडल्यावर निखील चक्रवर्ती, प्रभाष जोशी आणि आर. के. मिश्रा नरसिंह राव यांना भेटायला गेले. मी त्यांच्याबरोबर होतो. 6 डिसेंबरला त्यांनी असं का होऊ दिलं हे लोकांना जाणून घेण्याची इच्छा होती. सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर त्यांनी प्रश्न विचारला की, मला राजकारण येत नाही, असं तुम्हाला वाटतं का?\"\n\nमाजी पंतप्रधान नरसिंह राव\n\nराय सांगतात, \"मी त्याचा असा अर्थ काढतो की, जर मशीद पाडली तर भारतीय जनता पक्षाचा मंदिराच्या राजकारणाचा मुद्दा कायमचा संपेल असं वाटत होतं. हे थांबवण्यासाठी त्यांनी कोणतीही पावलं उचलली नाहीत. मला वाटतं की राव यांना कोणतेही गैरसमज पसरवून नाही, त्यांच्याशी कोणतेही लागेबांधे करून नाही तर बाबरीच्या मुद्द्यावरूनच हा मुद्दा त्यांच्याकडून हिरावता येऊ शकतो...."} {"inputs":"...मी फेसबुकवर जाते.\"\n\n\"मला एकटं वाटतंय, जरा फोन चेक करते. मला असुरक्षित वाटतंय... मग फोन हातात येतो.\" फेसबुक सोडल्यानंतर फेसबुक वापरणं सोडून देण्याचा प्रयत्न केल्याचं पर्लमन यांनी सांगितलं. \n\n\"मी पूर्वी पोस्ट केल्यानंतर जेवढ्या लाइक्स मिळत असत, त्यात घट झालेली पाहायला मिळाली. तेव्हा मलाही फेसबुकचं व्यसन जडल्यासारखं वाटलं.\"\n\nअस्वस्थ युवा वर्ग\n\nसोशल मीडियाच्या अतिवापराचा नैराश्य, एकटेपणा आणि अन्य मानसिक आजारांशी संबंध असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nइंग्लंडमध्ये तरुण मंडळी आठवड्याला 18 तास फोनवर, विशेषत... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि सुखद धक्क्यांच्या रुपात दिली जाणारी बक्षिसं यांचा बीबीसी पॅनोरमा तपशीलवार अभ्यास करत आहे. \n\nट्वीटरने यासंदर्भात वक्तव्य करण्यास नकार दिला. \n\nस्नॅपचॅटनं त्यांच्या अॅपचा वारंवार वापर व्हावा यासाठीच्या प्रयत्नांना त्यांचा सपोर्ट असल्याचं सांगितलं. पण त्यासाठी काही व्हिज्युअल ट्रिक्स वापरत असल्याचं त्यांनी नाकारलं. त्यांच्या अॅपवर यूजर्सनी अकारण घोटाळत राहावं अशी आमची अजिबात इच्छा नाही, असंही स्नॅपचॅटतर्फे सांगण्यात आलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मीटर दूर राहाणाऱ्या स्त्रियांचा १.३ वेळा गर्भपात झाला. \"हा फरक दिसायला अल्प असला तरीही किनारपट्टीवरच्या स्त्रियांच्या गर्भपाताचं प्रमाण वाढू शकतं,\" असं डॉ. हनिफी सांगतात. \n\nICDDRB संस्थेतर्फे या उपक्रमाअंतर्गत चकारियाच्या मतलब या किनारपट्टीहून दूरच्या भागात पाहाणी करण्यात आल्यावरही अभ्यासकांना काही लक्षणीय फरक जाणवला. चकारियामध्ये ११ टक्के गर्भपात झाले होते तर मतलबमध्ये ८ टक्के. शास्त्रज्ञांच्या मते हा फरक स्त्रियांच्या पिण्याच्या पाण्यातल्या मिठाच्या जास्त प्रमाणामुळं होता. त्यालाही हवामानातला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यानं उच्च रक्तदाबाची भीती वाढते. स्ट्रोक आणि हृदयविकाराची शक्यता बळावते. गरोदर स्त्रियांच्या बाबतीत गर्भपात आणि प्रिक्लेमशिया (गर्भारपणात येणाऱ्या फिट्स) होऊ शकतो. \n\nया बांगलादेशी कुटुंबांना आपण जे पाणी पितोय, त्यामुळं आपल्याला असे काही आजार होऊ शकतात याची सुतराम कल्पना नसते. आणि समजा ती कल्पना दिली गेली तरीही त्यांच्याकडं त्यासाठी फारसा काही पर्याय नि उपायही नसतो. \n\n\"मीठ पिकांसाठी हानिकारक आहे,\" असं पन्नास वर्षांची जनतारा सांगते. तिनं लहानपणापासून गावाच्या पलीकडचं जग पाहिलेलंच नाही. ती किंवा तिच्या कुटुंब फाईला पॅरा गाव सोडणार का, यावर ती हसते. ती म्हणते की, \"नाही, अजिबात नाही. माझं उभं आयुष्य इथंच गेलंय आणि गाव सोडून आम्ही जाणार तरी कुठं? आम्ही गरीब आहोत.\" तिची शेजारीण २३वर्षांची शर्मिन सांगते, \"इथलं आयुष्य मोठं कठीण आहे. तिला गाव सोडायला आवडेल.\" \n\nतिच्या दोन मुलांच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय, याची तिचा चिंता वाटते आहे. इथल्या हलाखीच्या आयुष्याबद्दल बोलतानाही तिला आणखी एक मूल व्हायला हवं असं वाटतं आहे. \n\nशर्मीन यांना दोन मुली आहेत.\n\nआजच्या घडीला शर्मिन काय किंवा अल मुन्नाहर काय, त्यांच्यासारख्या स्त्रियांचे गर्भपात होणं हे एक थोडंसं वरवरचं कारण दिसतं आहे. पण याबद्दल काहीतरी ठोस पावलं उचलायला हवीत असं डॉ. हनिफी यांना वाटतं. \"हवामान बदलाचे परिणाम जसजसे तीव्र होतील, तशा या गोष्टी बिकट होतील,\" असं ते म्हणतात. \n\nकिनारपट्टी लगतची जमीन, सततचे पूर आणि सखल भाग यामुळं बांगलादेशात जागतिक हवामान बदलाचे परिणाम दिसून येऊ लागतात. पण इतर देशांमध्येही अशा प्रकारे समुद्राच्या पाण्याच्या पातळीवर परिणाम होत आहेत. हिंदी महासागराच्या किनारपट्टीवर २००५ मध्ये विध्वंसक अशी त्सुनामीची लाट आदळली होती. त्यावेळी किनाऱ्यावरील जमिनीवर पसरलेल्या खाऱ्या पाण्यामुळे गोड्या पाण्याचे स्रोत दूषित झाले होते. अमेरिकेतल्या फ्लोरिडातही समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली असून तिथंही खाऱ्या पाण्याचे स्त्रोत खारट पाण्यामुळं दूषित झालेले दिसतात. \n\nआश्चर्याची गोष्ट म्हणजे चकारियाच्या आरोग्य आणि लोकसंख्येचा अभ्यास व निरीक्षणं लक्षात घेतली तर तिथल्या लोकांच्या आरोग्याच्या प्रश्नांत हवामान बदल हाही एक घटक प्रामुख्यानं दिसतो. डॉ. हनिफी सांगतात की, \"हवामान बदल यावर चर्चा करण्यासाठी बक्कळ पैसा खर्च केला जातो. पण त्यातील फार कमी पैसा संशोधनासाठी खर्च होतो...."} {"inputs":"...मीटर पर्यंत परिणाम करते. निसर्ग चक्रीवादळाची दिशा बघता पुणे, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातील प्रशासन दक्ष आहे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे पालन करावे', असं त्यांनी पुढे सांगितलं. \n\nवेळ-संध्याकाळी 5.45\n\nनिसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला पार केलं आहे. वादळ धडकल्यानंतर ताशी 90 ते 100 किलोमीटर वेगाने मुंबई आणि ठाणे परिसरात वारा वाहत असल्याचं आपण अनुभवत आहोत. या भागांमध्ये पाऊसही पडत आहे असं भारतीय हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितलं. \n\nसंध्याकाळी 5.... उर्वरित लेख लिहा:","targets":"या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यांनी एक लाख लोकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित केलं आहे अशी माहिती NDRFचे व्यवस्थापकीय संचालक एस.एन. प्रधान यांनी दिली. \n\nदुपारी 1.10 वाजता -\n\nनिसर्ग चक्रीवादळ दुपारी 1 वाजता अलिबागजवळ धडकलं. पुढच्या तीन तासात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल, असं भारतीय हवामान खात्याने म्हटलंय.\n\nरायगड जिल्हयातीलच दिवे आगार-श्रीवर्धनला हे चक्रीवादळ आदळलं, अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली.\n\nदुपारी 1 वाजता - \n\nवादळी परिस्थिती बघता मुंबईच्या वांद्रे-वरळी सीलिंकवर वाहतूक थांबवण्यात आली आहे.\n\nतर मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आणि अग्निशमन दलाचे प्रमुख यांनी दादर आणि गिरगाव चौपाटीची पहाणी केली.\n\nमुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बाल चहल आणि अग्निशमन दलाचे प्रमुख यांनी दादर आणि गिरगाव चौपाटीची पहाणी केली.\n\nउत्तर महाराष्ट्रातही या वादळाचे पडसाद पाहायला मिळत आहेत. \"आज दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे शक्यतो घराबाहेर पढू नये,\" असं आवाहन नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केलं आहे. \n\n12 वाजता - निसर्ग चक्रीवादळाचे मुंबईसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असे परिणाम जाणवू लागले \n\nअलिबागला राहाणाऱ्या वासंती मिठागरे यांनी बीबीसीच्या जान्हवी मुळे यांना फोनवरून सांगितलं, \"अलिबागला पाऊस ठीक आहे, पण वाऱ्याचा जोर वाढतोय. लाईट्स सकाळीच घालवले आहेत. बाकी कर्फ्यू आहे त्यामुळे सगळं शांत शांत. अनेकांचे फोन लागत नाहीयेत. आणि अंधारून आलं आहे.\"\n\nकाशीदजवळ मुसळधार पावसामुळे अशी परिस्थिती आहे -\n\nसकाळी 11 वाजता\n\nसकाळी 10.30 ते 11च्या सुमारास अशी आहे वादळाची परिस्थिती\n\nसकाळी 10 वाजता\n\nरायगड पोलिसांनी समुद्र किनारपट्टीजवळ वास्तव्यास असलेल्या सुमारे 1,400 नागरिकांना आतापर्यंत सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलंय. यादरम्यान कुणीही घराबाहेर पडू नये, असं आवाहनही पोलिसांनी केलं आहे. \n\nरायगडमध्ये काल रात्रीपासून आज दिवसभरासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.\n\nतर, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबा. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.\n\nसकाळी 8 वाजता\n\nसध्या मुंबईसह किनारपट्टीच्या भागात..."} {"inputs":"...मीरच्या मुद्यावर आंतरराष्ट्रीय मुस्लीम समुदायाने भारताचा निषेध करावा असं आवाहन केलं आहे,\" असं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी म्हटलंय. \n\nबलुचिस्तान ताब्यात घ्या - संजय राऊत \n\nया मुद्द्यावर चर्चा करताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पाकिस्तानच्या ताब्यात असलेलं काश्मीर आणि बलुचिस्तानच भारतानं ताब्यात घेण्याची मागणी करून टाकली आहे. \n\nजम्मू काश्मीरची स्वायत्तता समाप्त \n\nकलम 370 मुळे काश्मीरचं स्वतःचं संविधान होतं. त्यामुळेच सुरक्षा आणि परराष्ट्र मंत्रालयाचे विषय सोडून इतर सर्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"काढू अशी ताकीद राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी दिली. \n\n'भारतीय लोकशाहीसाठी हा काळा दिवस आहे. कलम 370 हटवण्याचा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. जम्मू काश्मीरमध्ये भारताची उपस्थिती एका वर्चस्ववादी सैन्याचं होऊन गेलं आहे. 1947 विभाजनावेळी जम्मू काश्मीर नेतृत्वाने टू नेशन थिअरी नाकारत भारत सरकारबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. आज त्याचे उलटे परिणाम दिसत आहेत', असं मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. \n\nदरम्यान पीडीपीच्या खासदारांकडून संसद भवनात विरोध केला. नाझीर अहमद आणि एम.एम. फय्याज यांनी स्वत:चे कपडे फाडून निषेध नोंदवला. \n\nकलम 370 ही काँग्रेसची ऐतिहासिक चूक होती असं संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं. \n\nजम्मू काश्मीरचं विभाजन झाल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केलं. \n\nजम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आलं आहे. नॅशनल कॉन्फरन्स तसंच पीडीपीच्या आजीमाजी नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं आहे. \n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा राज्यसभेत काय बोलत आहेत? या लिंकवर पाहा थेट प्रक्षेपण\n\nराज्यसभेत विरोधकांनी जम्मू काश्मीरमधील स्थितीबाबात बोलण्याची मागणी केली आहे. परंतु गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीर राज्यातील आरक्षण दुरुस्ती विधेयकावर आधी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. \n\nकाँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनी काश्मीरमधील प्रमुख नेत्यांना नजरकैदेत ठेवण्याच्या प्रकाराचा निषेध केला. \n\nराज्यसभेत वादाचं कारण ठरलेलं कल 370 नेमकं आहे तरी काय?\n\nपुलवामा : काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 आहे तरी काय? \n\nसंरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानाकडून संसदेकडे रवाना झाले आहेत.\n\nद्रमुकचे खासदार टी.आर. बालू यांनी या काश्मीरच्या स्थितीबाबत स्थगनप्रस्ताव दिला आहे.\n\nनॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला, पीडीपीचे अध्यक्ष महबूबा मुफ्ती आणि जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद लोन यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं आहे. \n\nजमावबंदीच्या आदेशामुळे लोकांच्या एकत्रित येण्यावर बंदी असेल. या आदेशामुळे सर्व शैक्षणिक संस्था जमावबंदीच्या काळात बंद राहतील. 144 च्या अन्वये काश्मीर खोऱ्यात मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. \n\nकाश्मीर मुद्यावरून संसद परिसरात पीडीपीचे राज्यसभा खासदार..."} {"inputs":"...मुंग्यांमध्ये अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांच्या सेवनाने कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो, असा अहवाल यात प्रसिद्ध झाला आहे. \n\nया कारणामुळेच बारिचेरामध्ये राहणारे लोक दीर्घायुषी, सुदृढ आणि निरोगी असतात, असं सेसिला गोंझालेज क्विंटेरो सांगतात. सेसिला या बारिचेरा परिसरात एक दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात या मुंग्या विकत मिळतात. त्या 20 वर्षांपासून हा व्यवसाय करत आहेत. \n\nत्या पुढे सांगतात, \"या मुंग्यांच्या सेवनाने तुम्हाला एक विशिष्ट उर्जा मिळते. विशेषतः रसाळ अशा बिग-बट पासून तुम्हाला अन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंग्यांच्या प्रजननातील अडचणी \n\nपण गेल्या काही दशकांमध्ये बेसुमार जंगलतोड आणि वाढत्या शहरीकरणामुळे या मुंग्या आणि मानवामध्ये अधिवासाबाबत संघर्ष निर्माण होत असल्याचं चित्र आहे. \n\nलोकसंख्या वाढीमुळे मोठ्या प्रमाणात शहरांची हद्द वाढू लागली आहे. यामुळे मुंग्यांच्या अधिवासात मानवाचं अतिक्रमण होत आहे.\n\nत्यामुळे नव्या इमारतींच्या पायाजवळच्या भागात या मुंग्यांची मोठमोठी वारूळं दिसून येतात. शिवाय जंगलातून शेतीमध्ये घुसलेल्या मुंग्यांमुळे शेतकऱ्यांच्या पीकाचं मोठं नुकसान होत असल्याचं आढळून येत आहे. \n\nशिवाय, वातावरणातील बदलामुळे मुंग्यांच्या प्रजननावर त्याचा परिणाम होत आहे. \n\nपरिणामी, ऊन वाढत असतानाचा काळ मुंग्यांचा विणीचा हंगाम मानला जातो. पण प्रतिकूल हवामानामुळे होणारी अतिवृष्टी किंवा आर्द्रता यांमुळे मुंग्यांच्या विणीच्या हंगामात बाधा येतात. \n\nराणी मुंगीला प्रजनन करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या हवामानासोबतच मऊ कोरडी माती लागते. जमीन मऊ नसेल तर त्यांना आपल्या वारूळातून बाहेर येण्यास अडचणी येतात. \n\nत्यामुळे जंगलतोड आणि शहरीकरणाचे दुष्परिणाम मुंग्यांच्या अधिवासावर होत असून त्यांच्या वाढीवर मर्यादा येत असल्याचं निदर्शनास आलं आहे. \n\nबुकारमांगामध्ये राहणाऱ्या ऑरा ज्युडीट कुड्रोस या एक संशोधक आहेत. मुंग्यांचं प्रजनन या विषयावर त्यांचं संशोधन सुरू आहे.\n\nत्यांच्या मते, परिस्थिती अनुकूल नसेल तर या मुंग्या जन्मणार नाहीत किंवा जन्मल्या तरी त्यांना वारूळातून बाहेर जमिनीवर येता येणार नाही.\n\nपण दुसरीकडे, या मुंग्यांच्या प्रजातींना अद्याप कोणताही धोका नसल्याचं काहींचं मत आहे. \n\nआम्ही या भागात माहिती घेण्यासाठी गेलो तेव्हा तिथले स्थानिक अॅलेक्स जिमेनेझ यांनी आम्हाला एक प्रयोग करून दाखवला. \n\nअॅलेक्स यांनी हार्मिगोस मुंग्यांच्या वारूळाच्या तोंडातून एक झाडाची फांदी आतमध्ये घातली. यानंतर चिडलेल्या सैनिक मुंग्या काय घडतंय हे पाहण्यासाठी लागलीच बाहेर आल्या. \n\nअॅलेक्स यांच्या मते, \"हार्मिगोस मुंग्यांच्या प्रत्येक वारूळात हजारो मुंग्या असतात. यांची संख्या कधी कधी सुमारे 50 लाखांपर्यंत असू शकते. जमिनीखाली कित्येक मैल पसरलेल्या बिळांमध्ये ते लपून बसलेल्या असतात.\n\nविशेष म्हणजे, राणी मुंगी 15 वर्ष जगू शकते. पण ती मरते तेव्हा इतर मुंग्या आपलं घर बदलून इतर ठिकाणी राहायला जातात.\n\n\"या मुंग्यां नैसर्गिकपणे अतिशय हुशार असतात. धोक्याच्या वेळी त्या सर्व एक..."} {"inputs":"...मुंबई पोलिसांवर अविश्वास दाखवला आणि लगेच सीबीआयकडे तपास द्यावा असं काही नाही,' अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. \n\nपार्थ पवारांच्या या ट्वीटबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, \"तरुण असताना, अनुभव कमी असताना कधीकधी अशा गोष्टी घडतात. धर्मावरून राजकारण न करण्याची पक्षाची भूमिका आहे. तो वैयक्तिक आस्थेचा प्रश्न आहे. पार्थ यांचं राम मंदिरावरील ट्वीट ही त्यांची वैयक्तिक आस्था आहे. शिवाय सुशांत सिंह प्रकरणी सीबीआय चौकशी होणार न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांचे चुलत भाऊ रोहित पवार हे विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झाले. रोहित यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नाहीये.\n\nशरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार हे पवारांच्या कुटुंबात पितृस्थानी होते. त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता. पण अजित पवार आधीच सक्रीय असल्याने त्यांना ती संधी मिळाली नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती ऍग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला. \n\nपण राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित यांना राजकारणात रस होता. त्यांनी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राजकारणाला सुरूवात केली. \n\nपार्थप्रमाणेच रोहित हे पवारांच्या कुटुंबातील तिसऱ्या पिढीचं नेतृत्व आहे. त्यामुळे राजकारणात रोहित पवार यांच्याबरोबरीनं आपलंही स्थान निर्माण करण्यासाठी आता पार्थ यांची धडपड सुरू आहे का? सुशांत प्रकरणाचा तपास आणि राम मंदिर मुद्द्यावरून ते स्वतःची स्वतंत्र राजकीय भूमिका मांडत आहेत का? \n\n\"पार्थ पवार यांच्या ट्वीटमधून काही विचार मांडत आहेत, असं दिसत नाहीये. ते केवळ स्वतःचं उपद्रवमूल्य दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हा नकारात्मक प्रसिद्धीचाच भाग आहे,\" असं मत ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी व्यक्त केलं. \n\nरोहित आणि पार्थबद्दल बोलायचं झालं तर दोघांमध्ये स्पर्धा नाहीये. मात्र त्यांच्यात तुलना होणं स्वाभाविक आहे, असं चोरमारे यांनी म्हटलं. \n\n\"पण रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरूवात केली. विधानसभेसाठी त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावक्षेत्राबाहेरचा मतदारसंघ निवडला, तिथं काम केलं आणि निवडूनही आले. पार्थ यांनी थेट लोकसभेची निवडणूक लढवली. अजूनपर्यंत त्यांना स्वतःसाठी 'ग्राउंड' तयार करता आलं नाहीये.\"\n\nपार्थ यांच्या निमित्ताने अजित पवारांची नाराजी समोर?\n\nपार्थ यांचं ट्वीट हे तत्कालीन परिस्थितीशी संबंधित असलं तरी दोन्ही मुद्द्यांवर शरद पवार यांनी घेतलेल्या भूमिकेच्या विरुद्ध मत मांडण्यामागे त्यांची नाराजी आहे, की हे अजित पवारांच्या नाराजीचं शाब्दिक रुप आहे?\n\nमुळात शिवसेनेसोबत सत्तास्थापनेबद्दलच अजित पवार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी भाजपसोबत जात देवेंद्र फडणवीसांबरोबर सरकार स्थापन केलं होतं. याबद्दलच्या घडामोडी देवेंद्र फडणवीस आणि स्वतः शरद पवार यांनीही सांगितल्या होत्या. \n\nफडणवीसांसोबत सरकार स्थापन केल्यानंतर अजित पवार माघारी आले,..."} {"inputs":"...मुंबईत राहाणाऱ्या जोगेंद्र सिंह यांच्या परिचयातील एका व्यक्तीचा कोव्हिड-19 मुळे रविवारी मृत्यू झाला. गेल्या 15 दिवसांपासून नवी मुंबईच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. \n\nरुग्णालयाने आकारलेल्या बिलाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना नवी मुंबईचे जोगेंद्र सिंह म्हणतात, \"15 दिवसात रुग्णालयाने 10 लाख रुपयांपेक्षा जास्त बिल केलं. बिलाचे उललेले 5 लाख रूपये भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही अशी धमकी दिली. रात्रभर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला नाही. त्यानंतर 1 लाख रुपये घेवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब... उर्वरित लेख लिहा:","targets":"हायरसवर ठोस औषध अजूनही उपलब्ध नाही. त्यामुळे कोव्हिड-19 विरोधातील लढाईत चर्चेत राहीली ती दोन औषधं. व्हायरल लोड कमी करण्यासाठी वापरण्यात येणारं रॅमडेसिव्हिर आणि सायटोकाईन स्टॉर्म कमी करण्यासाठी वापरण्यात येणारं टॉसीलोझुमॅब. \n\nऔषधांची प्रचंड मागणी होती आणि पुरवठा कमी. त्यामुळे औषधांचा तुटवडा भासू लागला. सरकारी रुग्णालयांसाठी पुरेसा साठा होता. पण, खासगी रुग्णालयातील रुग्णांची परवड कमी होत नव्हती. रॅमडेसिव्हिरचा पुरवठा हळूहळू पूर्ववत झाला. जुलै महिन्यात राज्य सरकारने रॅमडेसिव्हिरचे 60 हजार वायल्स विकत घेतले. \n\nमुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, पालिका रुग्णालयात रॅमडेसिव्हिर, टॉसीलोझुमॅब देण्यात आलेले 77 टक्के रुग्ण रिकव्हर झाले. \n\nपण, अचानक टॉसीलोझुमॅब बाजारातून गायब झालं. टॉसीलोझुमॅब, बनवणाऱ्या रॉश कंपनीने औषध सायटोकाईन स्टॉर्मवर प्रभावी नाही याबाबत संपूर्ण माहिती जारी केली. पण, डॉक्टरांना याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे टॉसीलोझुमॅबसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची परवड थांबली नाही. याबाबत बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, \"औषध बनवणारी कंपनी औषध प्रभावी नाही असं म्हणत असेल तर, ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरांनी याची गांभीर्याने नोंद घेण्याची आवश्यकता आहे. याबाबत टास्कफोर्स निर्णय घेईल.\" \n\nकोव्हिड रुग्णांमध्ये मृत्यूचं प्रमाण किती आहे म्हणजे मृत्यूदर काय होता, ते हा आलेख दाखवतो. साधारण एप्रिल महिन्याच्या मध्यावर म्हणजे या साथीच्या सुरुवातीच्या काळात राज्यातला मृत्यूदर सहाच्या पलीकडे गेला होता. \n\n13 एप्रिलला तो सर्वाधिक म्हणजे 7.5 पर्यंत गेला होता. जूनमध्ये सुधारीत आकडेवारी जाहीर करण्यात आली, तेव्हा मृत्यूचे आकडे अचानक वाढले, पण आता कोव्हिड रुग्णांमधला मृत्यूदर कमी झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. \n\nमृत्यूदर कमी झाला असला, तरी मृतांचा आकडा मात्र वाढतो आहे. गेल्या सहा महिन्यांत राज्यात 27,407 रुग्णांचा कोव्हिडजन्य कारणांमुळे मृत्यू झाला आहे.\n\nअॅम्ब्युलन्सचे दर आणि कमतरता\n\nकोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्यानंतर राज्यात अॅम्ब्युलन्सची कमतरता भासू लागली. अॅम्ब्युलन्ससाठी अव्वाच्या-सव्वा दर आकारल्याच्या तक्रारी येवू लागल्या. राज्य सरकारने अॅम्ब्युलन्सच्या दरांवर निर्बंध घातले. अॅम्ब्युलन्सची संख्या वाढवण्यासाठी खासगी अॅम्ब्युलन्स अधिग्रहीत करण्यात आल्या. यासाठी अधिसूचना काढून सर्व जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांना..."} {"inputs":"...मुंबईतल्या तीन चार जागा सोडल्या तर बाकी ठिकाणी मुंबईमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांचं डिपॉजिट जप्त होईल असं निरुपम म्हणाले. \n\nकोण आहेत संजय निरूपम?\n\nपत्रकार ते राजकीय नेता असा प्रवास संजय निरूपम यांनी केला आहे. शिवसेनेत असताना ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अतिशय जवळचे होते. त्यानंतर काँग्रेस प्रवेश केल्यानंतर निरुपम राहुल गांधींच्या अतिशय निकटवर्तीय मानले जातात.\n\nसंजय निरुपम शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना' या दैनिकाची हिंदी आवृत्ती 'दोपहर का सामना'चे संपादक होते. 2004 च्या लोकसभा निवड... उर्वरित लेख लिहा:","targets":"करे यांची नावे समोर येत होती. त्यावेळी उद्धव ठाकरे जास्त राजकारणात नव्हते. पण त्यांची राजकीय प्रतिमा तयार करण्यात संजय निरूपम यांची महत्त्वाची भूमिका होती.\" \n\nमहत्त्वाकांक्षी नेते\n\nज्येष्ठ पत्रकार विमल मिश्रा हे नवभारत टाईम्सच्या मुंबई आवृत्तीचे संपादक होते. त्यांनी संजय निरुपम यांच्यासोबत काम केलं आहे. ते सांगतात, \"संजय निरुपम हे अतिशय महत्त्वाकांक्षी होते. ते सुरुवातीला जनसत्तामध्ये काम करायचे. भाईंदरमध्ये असताना कार्यालय ते घर प्रवासात ते कायमच पुस्तक वाचन किंवा अन्य कामांमध्ये व्यस्त दिसून यायचे.\"\n\n\"पुढे ते दोपहर का सामनामध्ये गेले. संजय निरुपम बाळासाहेबांच्या जवळचे होते. त्यांनी शिवसेनेला हिंदी भाषकांमध्ये चांगल्या प्रमाणात पोहोचवलं. त्यांनी शिवसेनेचे राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिलं. तिथं त्यांच्या कामामुळे त्यांना मोठी पदे मिळत गेली. पण पुढे त्यांनी हिंदुत्ववादी विचारधारेच्या विरुद्ध अशा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथंही त्यांनी बऱ्यापैकी मोठी पदं मिळवली. मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही होते. त्यांना नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहायला आवडतं. त्यामुळेच अनेकवेळा ते एकांगी निर्णय घेतात, असंही म्हटलं जायचं.\"\n\nकाँग्रेसमध्ये येताना विरोध\n\nअनुराग त्रिपाठी सांगतात, \"काँग्रेसमधल्या प्रस्थापित उत्तर भारतीय नेतृत्वाने त्यांना कांग्रेस प्रवेशाच्या वेळी विरोध केला होता. त्यामुळे त्यांना काँग्रेसमध्ये गॉडफादर भेटत नव्हता. पण प्रभा राव यांनी त्यांना पाठिंबा दिला. त्यांच्या मदतीने ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमधल्या अंतर्गत राजकारणाशी संघर्ष करत निरुपम राहुल गांधी यांच्यापर्यंत पोहोचले.\"\n\nराजकीय जाण चांगली\n\n\"संजय निरुपम यांचं राजकीय ज्ञान चांगलं आहे. पत्रकार म्हणून काम केलेलं असल्यामुळे त्यांना सामाजिक विषयांची माहिती आहे. तसंच राजकीय समीकरण त्यांना चांगल्या प्रकारे समजतात. अशा प्रकारचा नेता कोणत्याही पक्षाला हवाहवासा असतो. काँग्रेसनेही त्यांना योग्य तो मानसन्मान द्यायला हवा. त्याचा पुढे काँग्रेसलाच फायदा होईल,\" असं त्रिपाठी यांना वाटतं. \n\n\"काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांना सुनील दत्त यांच्या मतदारसंघात तिकीट हवं होतं. पण त्यांना याठिकाणी तिकीट न देता उत्तर मुंबईत तिकीट देण्यात आलं. संजय निरूपम यांनी हे आव्हान स्वीकारून मोठ्या चतुराईने या जागेवर विजय मिळवला,\" त्रिपाठी सांगतात.\n\nपराभवानंतरही..."} {"inputs":"...मुक्त करून एक मोकळेपणाचा अनुभव गाडगेबांनी लोकांना दिला. सर्व प्रकारची विषमता, अंधश्रद्धा यांना गाडगेबाबांच्या कीर्तनात फाटा मिळालेला आहे. गाडगेबाबा निमित्तमात्र अध्यात्मवादी ते आहेत. त्यांचं कीर्तन पूर्णत: भौतिकवादी आहे. गाव साफ करणारे महाराज कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मनातील घाण साफ करतात. माणूस भौतिकदृष्ट्या सुखीसंपन्न व्हावा, अशाप्रकारची परिवर्तनवादी भूमिका गाडगेबाबा आहे. त्यांचं कीर्तन प्रबोधनकारी आहे, कल्याणकारी आहे.\"\n\nइंदुरीकर महाराज\n\nइंदुरीकरांच्या कीर्तनाविषयी ते सांगतात, \"इंदुरीकर... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"याशिवाय इंदुरीकर महाराजांचं समाज निरीक्षण सूक्ष्म स्वरुपाचं आहे. दैनंदिन जीवनातील उदाहरणाच्या माध्यमातून ते कीर्तन पुढे घेऊन जातात आणि म्हणूनच ते लोकांना पटतं. गाडगेबाबांच्या काळात गाडगेबाबा महान होते. इंदुरीकरांच्या बाबत म्हणाल तर आता कुठे त्यांच्या कार्याला सुरुवात झाली आहे,\" जाधव पुढे सांगतात. \n\n'चांगल्यावर भर द्यावा'\n\nकीर्तनकारानं आपल्या कीर्तनातून चांगलं काय ते सांगावं. लोकांच्या उणीवा, त्यांच्या कमीपणाची खिल्ली उडवू नये. गाडगेबाबांनी कीर्तनातून स्वच्छतेचा संदेश देशाला दिला. त्याप्रमाणे व्यसनमुक्ती, वासना यावर बोलावं, असं मत भारूडकार चंदाताई तिवाडी व्यक्त करतात. \n\nत्या म्हणतात, \"गाडगेबाबा ज्या गावात कीर्तनाला जायचे, त्या गावात जेवतसुद्धा नसत. आताचे किर्तनकार मात्र कीर्तनाचे पैसे अॅडव्हान्स घेतात. दिनचर्यापुरते पैसे घेणं ठीक आहे, पण त्यातून मी शाळा चालवतो, आश्रम चालवतो, हे सगळं कशासाठी सांगावं लागतं?\" \n\nयारे सारे लहान थोर । याति भलते नारी नर।।\n\nअसं तुकाराम महाराज म्हणायचे. त्याप्रमाणे सगळ्यांचा आदर करून कीर्तन करायला हवं, असं त्या पुढे सांगतात. \n\nइंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाच्या शैलीबाबत असलेल्या आक्षेपांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मुत्सद्द्यांच्या आघाडीवर बायडन प्रशासनाला तातडीने पावलं उचलावी लागणार आहेत. यात अडचण अशी की, या प्रयत्नांना पूर्ण करण्यासाठी बायडन प्रशासनाने पूर्णकालिक टीम नाही. \n\nबायडन प्रशासनाने अजून इस्रायलसाठी राजदूताची नेमणूकही केलेली नाही, यावरूनच परिस्थितीचा अंदाज येईल. \n\nअँटनी ब्लिंकन आणि इतर वरिष्ठ अधिकारी इस्रायलच्या अधिकाऱ्यांसोबत फोनवरून सातत्याने संपर्कात आहेत. इजिप्तच्या नेतृत्त्वाखाली इतर काही अरब राष्ट्रांचाही यात समावेश आहे. \n\nपरराष्ट्र मंत्र्यांनी इस्रायल आणि पॅलेस्टाईन विषयक विभागाचे एक वरिष... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रक्रियेत अनेक पॅलेस्टिनी कुटुंबांना बेदखल करण्याचा प्रयत्न झाला आणि यावरून निदर्शनं चिघळली. यानंतर अल-अक्सा मशिदीत इस्रायली पोलिसांनी बळाचा वापर केल्याने पॅलेस्टिनी नागरिकांचा संताप अधिक वाढला. \n\nधार्मिक हिंसाचाराची चिन्हं\n\nमुस्लीमबहुल भागातून उजव्या विचारसरणीच्या ज्यू राष्ट्रवाद्यांनी मोर्चा काढण्याची योजना आखली होती. या मोर्च्यामुळेही साशंकतेचं वातावरण तयार झालं होतं. मात्र, तो मोर्चा शेवटच्या क्षणी रद्द करण्यात आला. \n\nनाराजीची ही भावना इस्रायलमधल्या पॅलेस्टिनी नागरिकांमध्येही पसरली आणि त्यांनी आपली एकता दाखवण्यासाठी निदर्शनं केली. \n\nयातून एक नवं संकट उभं झालं. इस्रायलमधल्या ज्या शहरात ज्यू आणि पॅलेस्टिनी लोक एकत्र राहतात त्या शहरांमध्ये धार्मिक हिंसाचार भडकण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. \n\nडॅनिअल कर्टझर म्हणतात, \"पाणी डोक्यावरून वाहू लागलं आहे आणि बायडन प्रशासनाने हे समजून घ्यायला हवं. त्यांनी इस्रायलच्या सरकारला बस, आता पुरे, एवढंच सांगावं.\"\n\n\"पूर्व जेरुसलेममध्ये सक्रीय भूमिका बजावण्याची वेळ आल्यास त्यांनी सांगायला हवं की आम्ही इस्रायलच्या आत्मरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन करतो. मात्र, ही कारवाई थांबवण्याची गरज आहे.\"\n\nइस्रायल, गाझापट्टी आणि वेस्ट बँक\n\nअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक पत्रक प्रसिद्ध करत जेरुसलेममधून दोघांनीही माघार घेण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, हमासकडून रॉकेट हल्ला झाल्यानंतर भाषा लगेच बदलली आणि अँटनी ब्लिंकन यांनी इस्रायलच्या रस्त्यांवर होत असलेल्या रक्तपातावर चिंता व्यक्त केली.\n\nहुसैन हबीश यांच्या मते, \"हे अघटित घडणारच होतं.\"\n\nमूल्याधारित अमेरिकी परराष्ट्र धोरणाच्या वापसीचा संदेश इस्रायल, गाझापट्टी आणि वेस्ट बँकच्या सद्यपरिस्थितीत कशापद्धतीने लागू करता येईल, हेदेखील बायडन प्रशासनासमोरचं मोठं आव्हान आहे. \n\nगेल्या काही दिवसात अँटनी ब्लिंकन यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये ते सातत्याने, \"पॅलेस्टिनी आणि इस्रायली नागरिकांना स्वातंत्र्य, प्रतिष्ठा, सुरक्षा आणि समृद्धीचा समान अधिकार असल्याचं\" म्हणताना दिसतात. \n\nब्रुकिंग्ज इन्स्टिट्युटचे खालेद गिंडी हा फॉर्म्युला 'नवा आणि महत्त्वाचा' असल्याचं म्हणतात. मात्र, तो 'अस्पष्ट आणि कोड्यात टाकणारा' असल्याचंही त्यांना वाटतं.\n\nडेमोक्रेटिक पक्षातील उजवा गट\n\nखालेद अल गिंडी आश्चर्य व्यक्त करत म्हणतात, \"हा फॉर्म्युला इथे आणि आत्ताच लागू करणार आहेत का? की..."} {"inputs":"...मुनेही घेतले. क्लिनिकल ट्रायलसाठी नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला कोरोना विषाणूची बाधा झालेली नसावी, त्याची प्रकृती उत्तम असावी आणि या चाचणीमध्ये एखाद्या महिलेला सहभागी व्हायचं असेल तर ती गर्भवती नसावी, असे काही नियम आहेत. \n\nत्याच रात्री त्यांना हॉस्पिटलकडून फोन आला आणि तुम्ही चाचणीत सहभागी होऊ शकता, असं कळवण्यात आलं. \n\nदुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्यांना चाचणी कशी पार पडणार आहे, याची सविस्तर माहिती दिली. त्यांच्याकडून एक संमतीपत्र घेतलं आणि त्यांना लसीचा पहिला डोस दिला. त्यानंतर पुढे अर्धा तास त्यांना ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाटली नाही.\"\n\nअनिल हेब्बर यांनी चाचणीसाठी स्वतःचं नाव तर नोंदवलं आहेच. शिवाय, आपल्या मित्रांनाही नाव नोंदवण्यासाठी तयार केलं. \n\nयाविषयी सांगताना ते म्हणतात, \"हे जागतिक आरोग्य संकट माझ्यासाठी आयुष्य बदलवणारा अनुभव होता. ही लस यशस्वी होईल, अशी माझी खात्री आहे. आपण सगळे मिळून या विषाणूला नक्की हरवू.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मुळे हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. फ्लाईट उतरल्यानंतर मी ट्वीटरवर बघितलं तेव्हा कळलं की आजारी असणारी व्यक्ती नवलनी होते.\"\n\nसर्गेई यांनी सांगितलं, \"फ्लाईटमध्ये नवलनी वेदनेने विव्हळत होते. त्यांना बघूनच वाटत होते की त्यांना खूप त्रास होतोय. ते खाली पडून होते. विमानातला चालक दल बसतो तिथे ते होते. त्यांना इतक्या वेदना होत होत्या की त्यांना बोलताही येत नव्हतं. ते फक्त ओरडत होते.\"\n\nविमानात मदतीसाठी त्या नर्स आल्या तेव्हा काय घडलं, याविषयी सांगताना सर्गेई म्हणाले, \"त्या काय करत होत्या, मला माहिती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दोन मिनिटात विमानतळाचं वैद्यकीय पथक विमानात दाखल झालं. नवलनी यांना बघताक्षणी ते म्हणाले, \"ही केस आम्ही सांभाळू शकणार नाही. यांना तात्काळ इंटेसिव्ह केअर युनिटची गरज आहे.\"\n\nयानंतर आयसीयू अॅम्ब्युलंसला कॉल करण्यात आला. \n\nसर्गेई यांनी सांगितलं, \"अॅम्ब्युलंसला विमानापर्यंत यायला जवळपास 10 मिनिटांचा वेळ लागला आणि सर्वांनाच हा वेळ खूप मोठा वाटला. दरम्यानच्या काळात डॉक्टरांनी नवलनी यांचं बीपी तपासलं आणि त्यांना ड्रीप चढवलं. मात्र, डॉक्टर ज्या पद्धतीने काम करत होते त्यावरून हे स्पष्ट दिसत होतं की त्यांनासुद्धा याची कल्पना होती की याने काहीही होणार नाही.\"\n\nओम्स्कस विमानतळाचे चीफ डॉक्टर वासिली सिदोरस यांनी सांगितलं की त्यांनी स्वतः नवलनी यांच्यावर उपचार केले नाही. दोन तासात बऱ्याच गोष्टी बदलल्या. मात्र, त्यांच्या टीमने जी काही मेहनत घेतली त्यामुळे निश्चितच नवलनी यांचे प्राण वाचण्यात थोडीफार मदत नक्कीच झाली.\n\nते म्हणाले, \"सर्वात मोठी अडचण ही होती की नवलनी यांना काही सांगता येत नव्हतं. ते काही बोलूच शकत नव्हते. त्यामुळे मोठ्या आणि चांगल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना शिफ्ट करणं, अत्यंत गरजेचं होतं.\"\n\nविमानातल्या ज्या-ज्या प्रवाशाशी बीबीसीने बातचीत केली त्या सर्वांनीच सांगितलं की विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने विमानात जवळपास 15-20 मिनिटं नवलनी यांचं निरीक्षण केलं. \n\n Omsk time 09:37 (03:37 GMT)\n\nयानंतर नवलनी यांना स्ट्रेचरवर ठेवून अॅम्ब्युलंसमध्ये शिफ्ट करण्यात आलं आणि तिथून थेट ओम्स्क इमरजेंसी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. \n\nविमानातल्या प्रवाशांनी बीबीसीला सांगितलं की दरम्यानच्या काळात ओम्स्क विमानतळावर विमानात इंधन भरण्यात आलं आणि जवळपास 30 मिनिटांनंतर विमानाने मॉस्कोसाठी उड्डाण केलं. \n\nसर्गेई यांनी बीबीसीला सांगितलं, \"आमचं विमान मॉस्को विमानतळावर उतरलं तेव्हा काही पोलीस आणि साध्या वेशातले काही लोक विमानात चढले.\"\n\n\"त्यांनी नवलनी यांच्या जवळपासच्या सीट्सवर कोण-कोण बसलं होतं हे विचारून त्यांना विमानातच थांबायला सांगितलं. इतर प्रवाशांना खाली उतरवण्यात आलं. नवलनी विमानातल्या जवळपास मधल्या 10 व्या किंवा 11 व्या रांगेत बसले होते. विमानात पोलिसांना बघून काही प्रवाशांना विचित्रही वाटलं. कारण तोवर कुणाला याची कल्पनाही नव्हती की हे प्रकरण गुन्हेगारी स्वरुपाचंही असू शकेल.\"\n\n'नवलनी यांना नोविचोक देण्यात आलं'\n\nनवलनी यांना जवळपास दोन दिवस..."} {"inputs":"...मूर्ती झालेल्या निवडक वकीलांमध्ये त्यांचा समावेश आहे.\n\nत्याचवेळी कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी जस्टिफ जोसेफ यांच्या नावाला प्रांतीय-जातीय प्रतिनिधित्व आणि वरिष्ठतेच्या सिद्धांताला अनुसरून नसल्याचं सांगत विरोध दर्शवला.\n\nन्यायालयीन प्रकरणांच्या क्षेत्रात दशकाहून अधिक काळ वार्तांकन करणारे वरिष्ठ पत्रकार राकेश भटनागर हे रविशंकर यांच्या या तर्कांवर प्रश्न उपस्थित करतात.\n\n\"सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती होण्यासाठी या अटी केव्हा आणि कोणी निश्चित केल्यात? अशी अनेक राज्यं आहेत, जिथून एकपेक्षा जास्त ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंपूर्वी आरोग्याच्या कारणामुळे थंड पर्वतीय प्रदेश उत्तराखंडमधून बदलीचा आग्रह केला होता आणि त्याविषयीची फाइल सरकारकडेही पाठवली होती. पण सरकारनं या प्रकरणात अजूनही कुठलंच उत्तर दिलेलं नाही.\"\n\nसरन्यायाधीश दीपक मिश्र\n\nजस्टिस कुरियन यांच म्हणणं आहे की, सर्वोच्च न्यायलयाच्या इतिहासात याआधी असं कधीही घडलं नाही.\n\nमूळचे केरळचे असलेले जस्टिट कुरियन यांनी अलिकडे सरन्यायधीश दीपक मिश्र यांना पत्र पाठवून कल्पना दिली होती की सरकार कॉलेजियमच्या शिफारसींना लटकवून ठेवत आहे आणि हे \"देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अस्तित्वालाच धोका निर्माण करू शकतं.\"\n\nजस्टिस कुरियन यांनी तीन न्यायमूर्तींबरोबर एक पत्रकार परिषद घेत सरन्यायाधीश दीपक मिश्र यांच्या कामकाजाच्या पद्धतीवर आक्षेप घेतले होते.\n\nकॉलेजियम प्रमुख सरन्यायाधीश दीपक मिश्र हे आता सरकारला काय उत्तर पाठवतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. त्यांच्यावर त्यांच्या सहकारी न्यायमूर्तींचाही दबाब आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मे महिन्यात टीपी सुधींद्र (डेक्कन चार्जर्स), अमित यादव आणि शलभ श्रीवास्तव (किंग्ज इलेव्हन पंजाब), अभिनव बाली (दिल्ली) यांची नावं स्टिंग ऑपरेशनदरम्यान समोर आली. \n\nहे चौघंही स्पॉट फिक्सिंगमध्ये असल्याचा आरोप झाला. या पाचही खेळाडूंना तत्कालीन आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी निलंबित केलं. \n\n6. शाहरूख खानचा सुरक्षारक्षकाशी वाद, वानखेडेवर प्रवेशबंदी (2012) \n\nशाहरुख खान\n\nमॅच संपल्यानंतर सुरक्षारक्षकाशी झालेल्या वादावादीमुळे बॉलीवूड अभिनेता आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाचा सहमालक शाहरूख खानवर पाच वर्षा... उर्वरित लेख लिहा:","targets":"बंदीची कारवाई (2013) \n\nचेन्नई सुपर किंग्सचा गुरुनाथ मयप्पन\n\n2013 मध्ये उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाने आयपीएलच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. \n\nस्पॉट फिक्सिंगच्या आरोपांसाठी दिल्ली पोलिसांनी राजस्थान रॉयल्सच्या श्रीसंत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना अटक केली. \n\nमुंबई पोलिसांनी कथित सट्टेबाजी आणि बुकींबरोबरच्या संबंधांसाठी विंदू दारा सिंग आणि गुरुनाथ मय्यपन यांना अटक केली. मय्यपन हे बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष तसंच चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांचे जावई. \n\nहे सगळं प्रकरण न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन संघांवर दोन वर्षांच्या बंदीची कारवाई केली. \n\nयामुळे चेन्नई आणि राजस्थान हे संघ 2016 आणि 2017 या वर्षी स्पर्धेत खेळू शकले नाहीत. श्रीसंतवर बीसीसीआयने आजीवन बंदीची कारवाई केली. या संपूर्ण प्रकरणामुळे आयपीएलची एक स्पर्धा म्हणून तसंच खेळाडूंच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. \n\n10.आंदोलन-विरोधामुळे ठिकाणात बदल (2016, 2018)\n\nआंदोलन आणि दुष्काळामुळे आयपीएलचे सामने अन्य ठिकाणी खेळवावे लागले.\n\n2016 वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला होता. आयपीएलच्या मॅचेस मुंबईत वानखेडे तर पुण्यातील गहुंजे इथे होणार होत्या. राज्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्याची अतीव टंचाई असताना आयपीएलच्या मॅचेसकरता एवढं पाणी कसं वितरित केलं जाऊ शकतं असा सवाल समाजाच्या विविध स्तरातून करण्यात आला. \n\nमुंबई उच्च न्यायालयाने मुंबई-पुणे इथल्या मॅचेस अन्यत्र खेळवण्याचा आदेश दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं. सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय कायम ठेवला. \n\nदोन वर्षांनंतर पाण्याच्या मुद्यावरून चेन्नईत प्रकरण तापल्याने चेन्नई सुपर किंग्सच्या मॅचेस अन्यत्र खेळवण्यात आल्या. पाणी सोडण्याच्या मुद्यावरून कर्नाटकशी असलेल्या वादासंदर्भात केंद्राने कावेरी मॅनेजमेंट बोर्डची स्थापना करावी अशी तामिळनाडूची मागणी होती. \n\nचेन्नईच्या पहिल्या मॅचवेळी आंदोलकांनी मॅच बंद करण्याची मागणी केली. चेन्नईच्या एका खेळाडूच्या दिशेने बूट फेकून मारण्यात आला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते हे लक्षात घेऊन चेन्नईच्या मॅचेस अन्यत्र खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. \n\n11.व्हर्बल डायरिया (2017) \n\nसर्व हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या कीरेन पोलार्डने माजी खेळाडू आणि कॉमेंटेटर संजय..."} {"inputs":"...मेकांचा सामना करण्यासाठी समर्थ होण्याच्या प्रयत्नात आहेत. चीनने आधीच स्वतःला या भागात सैनिकी महासत्ता म्हणून सिद्ध केलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःला सिद्ध करण्याची वेळ आलीये असं चीनला वाटतं.\n\nजेव्हा या व्हायरसला मात दिली जाईल तेव्हा ढासाळलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेला पुन्हा नव्याने उभं करण्यात चीनची भूमिका महत्त्वाची ठरेल.\n\nचीनची मदत घेणं आवश्यक\n\nसद्य परिस्थितीत चीनची मदत घेणं अतिशय महत्त्वाचं आहे कारण कोरोना व्हायरसशी लढण्याचा अनुभव आणि मेडिकल डेटा चीनकडे आहे. ते अनुभव आणि डेटा इत... उर्वरित लेख लिहा:","targets":"न आपल्या फायद्याचा विचार कसा करू शकतो. चीनमध्येच या व्हायरसची सुरुवात झाली होती. सुरुवातीला बीजिंगने यावर जी प्रतिक्रिया दिली ती गोपनीय राहिली पण त्यानंतर त्यांनी आपल्या साधनसंपत्तीचा पुरेपूर वापर करत जागतिक स्तरावर आपली दखल घ्यायला लावली.\n\nपीएन अमेरिका, या प्रेस फ्रीडम संस्थेच्या सीईओ सुझन नोझेन यांनी फॉरेन पॉलिसी वेबसाईटवर लिहिलं आहे की, 'बीजिंगने आता मोठ्या प्रमाणावर आक्रमक रितीने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रपोगंडा सुरू केला आहे.याव्दारे चीन आपल्या कडक भूमिकेला लपवण्याचा, जागतिक पातळीवर हा रोग पसरवण्याचा आणि पाश्चात्य देशांच्या,खासकरून अमेरिकेच्या विरोधात आपली प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करत आहे.'\n\nजागतिक समीकरणं बदलणार\n\nअनेक पाश्चात्य विश्लेषक चीनला जास्तीची हुकूमशाही आणि राष्ट्रवाद असणारा देश बनताना बघत आहेत.त्यांना भीती आहे की या महामारीमुळे हा ट्रेंड वाढीस लागू शकतो.पण त्याहीपेक्षा अमेरिकेच्या जागतिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं.\n\nअमेरिकेचे सहकारी देश यावर नजर ठेवून आहेत. ते भलेही खुलेआम ट्रंप प्रशासनाची निंदा करत नसले तरी यातल्या अनेकांना अमेरिकेचं चीनसंबंधी असेललं धोरण पसंत नाही.यात चिनी टेक्नोलॉजी, हुवेई वाद, इराण आणि इतर भौगोलिक वाद समाविष्ट आहेत. \n\nचीन या महामारीच्या वेळेस आपल्या ताकदीचा वापर करून येणाऱ्या भविष्यासाठी नवे परिमाणं ठरवत आहे.कोरोना व्हायरसविरोधात आपल्या लढाईदरम्यान आपले शेजारी देश जपान आणि दक्षिण कोरिया यांच्याबरोबर एकत्र येऊन केलेले प्रयत्न आणि युरोपियन हेल्थ युनियनला मेडिकल साहित्य पाठवणं यावरून हे स्पष्ट होतं\n\nअमेरिकेचा सुएझ मोमेंट ठरणार हा काळ?\n\nकँपबेल आणि दोशी यांनी आपल्या लेखात लिहिलं आहे की ब्रिटनने1956मध्ये सुएझ कालव्याला आपल्या ताब्यात घेण्याचा असफल प्रयत्न केला होता.त्यानंतर यूकेचा एक जागतिक सुपरपावर म्हणून असलेला दर्जा संपुष्टात आला. \n\nते लिहितात, 'अमेरिकन सरकारला हे समजलं पाहिजे की जर ते जगाच्या गरजा पूर्ण करू शकले नाहीत तर हा अमेरिकेचा सुएझ मोमेंट ठरेल.'\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...मेच्या वेबसाईटवर फुफ्फुसाच्या कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं खालील प्रमाणे दिली आहेत. \n\nजर ही लक्षणं दिसत असतील तर फुफ्फुसाच्या कॅन्सरवरच्या तज्ज्ञांकडे गेल पाहिजे, असं या वेबसाईटवर म्हटलं आहे. \n\nमात्र फुफ्फुसाचा कॅन्सर शरीरातल्या इतर भागापर्यंत उदाहरणार्थ मेंदूपर्यंत पोहोचला असेल तर शरीरातल्या एखाद्या अवयवला लकवा मारला जाऊ शकतो. हा कॅन्सर किडन्यांपर्यंत पोहोचला तर जॉन्डिस होण्याची भीती असते. \n\nकॅन्सरच्या 3 स्टेज\n\nसर्व प्रकारच्या कॅन्सरप्रमाणे फुफ्फुसाच्या तीन स्टेज आहेत, असं डॉ. अंशुमन सांगतात. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा देतो. अमेरिका आणि युरोपात अशा प्रकारच्या संशोधनावर बराच पैसा खर्च केला जातो. त्यामुळे तिथे उपचारही चांगले मिळतात.\"\n\nमात्र धर्मशीला हॉस्पिटलचे डॉ. अंशुमन यांच्या मते, \"भारतातही सर्व प्रकारच्या कॅन्सरवर उपचार उपलब्ध आहेत. मात्र लोकं दोन कारणांमुळे उपचारासाठी परदेशात जातात. एक कारण म्हणजे त्यांना त्यांचा आजार लपवायचा असतो आणि दुसरं कारण आहे पैसा. सेलिब्रिटी स्टेटसमुळे अनेक पैसेवाले भारतात उपलब्ध उपचारांवर विश्वास ठेवू शकत नाहीत.\"\n\nमहिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये फुफ्फुसाचा कॅन्सरचं प्रमाण अधिक\n\nनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्चचे (NICPR) काही डॉक्टर्स आणि संशोधक यांनी 'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर'च्या माध्यमातून नवं पाऊल उचललं आहे. \n\nत्यांची वेबसाईट 'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर'नुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये फुफ्फुसाचा कन्सर होण्याची शक्यता कमी असते. \n\nडॉ. श्रीनाथ यांनाही ते मान्य आहे. त्यांच्या मते आतापर्यंत पुरुषांमध्येच फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलं आहे. \n\nप्रतिकात्मक फोटो\n\nडॉ. श्रीनाथ सांगतात, \"इतर देशांच्या तुलनेत भारतात कमी वयातच कॅन्सर होताना दिसतो. ही चिंतेची बाब आहे. मात्र याचं नेमकं कारण अजून समजू शकलेलं नाही.\" \n\n'इंडिया अगेन्स्ट कॅन्सर' या वेबसाईटनुसार कॅन्सरच्या रुग्णाचं साधारण वय 54 वर्षांच्या आसपास आहे. \n\nबहुतांश लोकांना फुफ्फुसाचा कॅन्सर हा तंबाखू सेवन, सिगरेट ओढणं आणि प्रदूषणामुळे होतो. तुम्हाला तंबाखू किंवा सिगरेटचं व्यसन असेल तर ताबडतोब सोडा. तुम्ही पॅसिव्ह स्मोकर असाल तर तुमची मित्रमंडळी किंवा आप्तेष्ट सिगरेट ओढतात तिथे जाऊ नका. प्रदूषण करणाऱ्या वायूंचा धोका असेल अशा ठिकाणी काम करणं शक्यतो टाळा, असं तज्ज्ञ सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...मेरिकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीती एक कृष्णवर्णीय स्त्रीदेखील आहे, हे दाखवत नाही.\"\n\n\"कॅने वेस्ट सारख्या अमेरिकी सेलिब्रिटी रॅपरने 4 जुलैला राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीत उतरणार असल्याची घोषणा केली तेव्हा 30 मिनिटांत सर्व महत्त्वाच्या मीडिया नेटवर्कने ही बातमी दाखवली. त्यांनी तर आपला उमेदवारी अर्जही भरला नव्हता. आणि म्हणूनच पडद्यामागच्या घडामोडी बघितल्यावर लोकशाहीविषयी अमेरिकी मतदारांना जेवढं वाटतं तेवढं महत्त्व तिला दिलं जात नसल्याचं बघून आम्हाला थोडा धक्काच बसला.\"\n\nअमेरिकेतल्या सर्व प्रांतातल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यामागचं एक कारण आहे. \n\nब्रॉक पिअर्स म्हणतात, \"मला वाटतं आपल्याकडे भविष्यासाठीचा कुठलंच व्हिजन नाही. 2030 मध्ये आपण कोणत्या प्रकारच्या जगात जगू? आपल्याला कोणत्या मार्गाने पुढे जायचं आहे?, तुम्हाला काहीतरी ध्येय ठरवावं लागेल. \n\nमला तर चहुबाजूंनी फक्त चिखलफेक होताना दिसतेय. कुणी गेम-चेंजिंग आयडिया देताना दिसत नाही. परिस्थिती भीतीदायक होत चाललीय. आणि माझ्याकडे भविष्यासाठीचं व्हिजन आहे.\"\n\nगेल्या चार वर्षांपासून पिअर्स समाजकार्यात गुंतलेत. पोर्टो रिकोमधल्या आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी पीपीई किटसाठी दहा लाख डॉलर्स उभे केले आहेत. \n\nपुढच्या चार वर्षात अमेरिकेने कशाला प्राधान्य द्यायला हवं, या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणतात, \"देशाने केवळ विकासासाठी विकासाच्या मागे धावू नये.\" याऐवजी लोकांना स्वतंत्र, सुखी आणि आनंदी आयुष्य कसं देता येईल, याचा विचार करायला हवा. \n\nरोलिंग स्टोन या अमेरिकी मॅगझिनने पिअर्स यांचं वर्णन करताना 'द हिप्पी किंग ऑफ क्रिप्टो करंसी' म्हटलंय. गांजााला कायदेशीर मान्यता मिळावी, अशी त्यांची भूमिका आहे.\n\nबर्निंग मॅन या अमेरिकेतल्या अतिशय महागड्या महोत्सवात त्यांनी यूनिकॉर्न थिम लग्न सोहळा आयोजित केला होता. आणि असं असलं तरी फोर्बच्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत त्यांच्या नावााचा समावेश त्यांना रुचला नाही. फोर्बच्या यादीत नाव आल्यानंतर त्यांनी आपले दहा लाख डॉलर्स दान करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. \n\nवैयक्तिक स्वातंत्र्याचे ते खंदे पुरस्कर्ते आहेत आणि रिपब्लिकन उमेदवारांना त्यांनी हजारो डॉलर्स देणगी म्हणून दिले आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या त्यांचा कल पुराणमतवादाकडे आहे की उदारमतवादाकडे, याचा अंदाज बांधणं अवघड आहे. \n\nपिअर्स म्हणतात, \"माझ्या स्वभावात जसा उदारमतवाद दिसतो तसाच रुढीवादही आढळतो. मला असं वाटतं की भविष्याच्या दृष्टीने धाडसी पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. कारण या सर्वच विचारसरणींमधून आपल्याला काहीतरी शिकवण मिळते.\"\n\nमात्र, 39 वर्षांचे पिअर्स यांचं आयुष्यही वादातीत नाही. पिअर्स 19 वर्षांचे असताना तीन पुरूष कलाकारांनी त्यांच्यावर आणि त्यांच्या दोन बिझनेस पार्टनरवर लैंगिक छळाचे आरोप केले होते. मात्र, पिअर्स यांनी सर्व आरोपांचं खंडन केलं होतं. शिवाय, यासंदर्भात त्यांच्यावर कधी गुन्हाही दाखल झाला नाही. \n\nज्या तिघांनी पिअर्स यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते त्यांनी नंतर आपल्या तक्रारी..."} {"inputs":"...मोबाईलमध्ये इतर अनेक लोकांविषयीची माहिती असते. \n\nतपास यंत्रणा या शोध प्रक्रिया वा तपास सुरू असताना महत्त्वाचे पुरावे किंवा तपासातले महत्वाचे टप्पे जाहीर करू शकत नसल्याचं विराग म्हणतात. कारण असं केल्याने ती केस कमकुवत होते. असं करणं इंडियन पीनल कोडनुसार चूक आहे. \n\nव्हॉट्सअप चॅट कोर्टात पुरावा म्हणून सादर केला जाऊ शकतो का?\n\nएव्हिडन्स ऍक्ट (Evidence Act) च्या 65(ब) कलमान्वये, चॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आला नसल्याच्या हमीपत्रासोबत व्हॉट्सअप चॅट पुरावा म्हणून कोर्टात सादर केला जाऊ शकतो.\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"आल्या होत्या आणि जगभर याविषयी चर्चा झाली होती. \n\nप्रशांत म्हणतात, \"व्हॉट्सअपमधली प्रायव्हसीबद्दलची एकमेव विशेष बाब म्हणजे की हे मेसेज एनक्रिप्टेड असतात. पण अनेक कंपन्या हल्ली हे करत आहेत. ATM कार्ड्सही अशीच असतात.\"\n\nशिवाय तुम्ही व्हॉट्सऍपवर काय करता, कोणाला काय पाठवता, तुम्हाला काय आवडतं, तुम्ही कोणत्या ग्रुपचे सदस्य आहाता ही सगळी माहिती म्हणजेच तुमचा मेटाडेटा व्हॉट्सअप अनेक दिवस ठेवतं आणि फेसबुक, इन्स्टाग्रामसोबत शेअरही करतं. म्हणजे एक प्रकारचं युजर प्रोफायलिंग केलं जातं. \n\nजेव्हा तपास यंत्रणा एखादी माहिती मागतात आणि ती व्हॉट्सअपकडे उपलब्ध असेल, तर अनेकदा ती पुरवलीही जाते. जर एखाद्या युजरला आपल्या खासगी हक्कांचं उल्लंघन झाल्याबद्दल कायदेशीर कारवाई करायची असेलच, तर व्हॉट्सऍप भारतीय न्यायव्यवस्थेच्या अधिकारांच्या कक्षेत येत नाही. ही कंपनी कॅलिफोर्नियाच्या न्यायालयाच्या अधिपत्याखाली येते. शिवाय व्हॉट्सअपचे सगळे नियम आणि अटी इतक्या विस्तृत आहेत की कायदेशीर प्रक्रियेच्या मार्गात अनेक अडचणी निर्माण होतात.\n\nपवन म्हणतात, \"जर तुम्हाला एखादी गोपनीय माहिती शेअर करायची असेल तर व्हॉट्सअप त्यासाठी योग्य माध्यम नाही. कारण तुमची खासगी माहितीही ते सार्वजनिक असल्याचं मानतात.\"\n\nविराग गुप्ता महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते म्हणतात, \"व्हॉट्सअप पैसे न घेता ग्राहकांना सेवा देतं. म्हणूनच व्हॉट्सअपचं जे अब्जावधी डॉलर्सचं मूल्यांकन आहे ते संपूर्णपणे डेटावर अवलंबून आहे आणि तिथूनच त्यांना फायदा होतो. म्हणूनच ज्या कंपन्या थर्ड पार्टीसोबतही डेटा शेअर करतात, त्यांना तुम्ही पूर्णपणे सुरक्षित म्हणू शकत नाही. व्हॉट्सअपचे फेसबुकसारख्या अॅपशी संबंध आहेत. त्यामुळे लोकांची माहिती फुटण्याची शक्यता आहे.\"\n\nव्हॉट्सअपवरचा लोकांचा विश्वास कमी होईल का?\n\nव्हॉट्सअपवरचा लोकांचा विश्वास लगेच ढळणार नसल्याचं पवन म्हणतात. सध्या भारतात एक प्रकारची क्रांती होत आहे. \n\nप्रत्येक भारतीयाला स्वतःविषयीची माहिती शेअर करायची आहे. मग ती खासगी बाब असो वा व्यावसायिक.पण आपण जी माहिती शेअर करतोय त्याचा कायदेशीर परिणाम काय असू शकतो यविषयी त्यांना माहित नाही. म्हणूनच अशी प्रकरणं समोर येऊनही लोकांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही.\"\n\nदुग्गल म्हणतात, \"त्यांना वाटतं की ही मोठी लोकं आहेत, यांचे चॅट्स पकडले जाऊ शकतात. माझे चॅट्स का कोणी पकडेल. या गैरसमजातूनच लोक हे माध्यम वापरत राहतील...."} {"inputs":"...मोर हजर झाले होते. लवादाकडून नोटीस मिळाल्यानंतर सनाउल्लाह यांनी गेल्या वर्षी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं, \"सैन्यात भरती करताना सखोल चौकशी केली जाते. मात्र, आता इतक्या वर्षांनंतर त्यांच्या नागरिकत्वावर अशा प्रकारे शंका का घेतली जातेय? सैन्यात भरती करताना नागरिकत्वाचं प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रं मागितली जातात. लष्कर ही कागदपत्र राज्य प्रशासनाला पाठवून त्याची पडताळणी करते. त्यामुळे हे प्रश्न तर उद्भवायलाच नको.\"\n\nआसाममध्ये सनाउल्लाह यांचं हे एकमेव प्रकरण नाही. संपूर्ण राज्यात अशा अनेक जवान आणि न... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म्या देखील पाकिस्तानी माध्यमांमध्ये अधिकाधिक वापरण्यात येत आहेत. आणि दोन्ही देशांच्या राजनैयिक संबंधांबाबतचे विशेष लेखही पाकिस्तानी माध्यमांमध्ये छापून येतात.\n\nडिसेंबरच्या सुरुवातीला 'द न्यूज' या इंग्रजी वृत्तपत्रानं 32 पानी 'चायना डेली'चं 'Asia Weekly' मासिक पाकिस्तानी वाचकांसाठी प्रसिद्ध केलं होतं. तसंच उर्दू वृत्तपत्र उम्मतने लहान मुलांसाठी चीनी भाषेचे काही मूलभूत नियम दर रविवारी छापण्यास सुरुवात केली आहे.\n\n'सांस्कृतिक घर्षण'\n\nपण पाकिस्तानात सर्वच या \"चीनी क्रांती\" बद्दल उत्साही आहेत, असं नाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे.\n\nDawn मधल्या एका लेखात शाझिया हसन म्हणतात, \"पाकिस्तानची भूमी चीनसाठी एका सोन्याच्या खाणीप्रमाणे आहे. त्यांना एक नवी संधी निर्माण झाली आहे. तसंच अनेक चीनी नागरिकांसाठी घरांपासून लांबचे घर हे पाकिस्तान असून त्यांच्या उद्योग व्यवसायासाठी ही चांगली संधी आहे.\"\n\n\"CPEC मुळे दोन्ही देशांतील बंध हे दृढ होणार आहेत. पण हे संबंध भविष्यात कोणतं वळण घेतील, हे या दोन देशांच्या व्यवहारावर आणि आचरणावर अवलंबून आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, आजच्या सारखा पाकिस्तान यापुढे नसेल.\"\n\nआणखी वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...म्हटलं, \"नदीचे पाणी सुकल्याचा थेट परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. वाणिज्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019 मध्ये देशात आयात केलेला 52 टक्के माल आणि 73 टक्के निर्यात केलेल्या मालाची वाहतूक याच नदीमार्गे झाली आहे.\"\n\nजगातील सर्वात मोठ्या कृषी उत्पादन निर्यातदारांमध्ये पॅराग्वेचा समावेश आहे. हा देश मोठ्या संख्येने सोयाबीनची निर्यात करतो आणि पॅराग्वेत नदीत चालवल्या जाणारा जहाजांचा जगातील सर्वात मोठा ताफा आहे.\n\nओल्या प्रदेशात दुष्काळ\n\nपॅराग्वेतील पाणीटंचाईच्या समस्येचा संबंध पेंट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये पॅराग्वेच्या मुख्य बंदरातील अनेक जहाजे आता पूर्वीपेक्षा कमी सामान वाहून नेत आहेत.\n\nआयात-निर्यात सुरू रहावी यासाठी सरकारने नदीऐवजी रस्ते मार्गाने सुमद्रापर्यंत पोहचण्याचा उपाय शोधून काढला आहे. पण नदीच्या तुलनेत रस्ते मार्गाच्या वाहतूकीचा खर्च खूप जास्त आहे.\n\nएक वेळ अशी आली जेव्हा जहाजांना पुढे जाण्याचा कोणताही मार्ग नव्हता. एका शिपिंग कंपनीचे संचालक गुलेरमो एरेक म्हणतात, ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात त्यांच्या एक चतुर्थांश जहाजांना नांगर टाकून जहाज थांबवावे लागले. त्यांच्याकडे एकूण 80 जहाजे आहेत.\n\nते सांगतात, \"आमची आठ जहाजे बोलिव्हियात अडकली होती, तीन जहाजे पॅराग्वेच्या सॅन अँटोनियोमध्ये, आणि 12 जहाजांना अर्जेंटिनाच्या सॅन लोरेन्झो शहरात थांबवावे लागले.\" \n\nते तांत्रिकदृष्ट्या अडकले नव्हते तर कमी पाण्यामुळे जहाज चालवणं अश्यक्य झाले होते.\n\nगुलेरमे सांगतात की नदीत पाणी कमी झाल्यामुळे त्यांच्या कंपनीला याचा आर्थिक फटका बसला. कंपनीला दरमहा सुमारे 40 लाख डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला.\n\nसेंटर फॉर रिव्हर अँड मेरिटाइम शिप ओनर्स यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पॅराग्वेच्या खासगी क्षेत्राला 25 कोटी डॉलर्सचा तोटा सहन करावा लागला आहे.\n\nया परिस्थितीचा सामना करण्यासाठी अनेक महत्त्वाच्या ठिकाणी नदी आणखी खोल करण्याची गरज आहे, पण अद्याप या दिशेने काम सुरू झालेले नाही.\n\nजॉर्ज वेर्गारा सांगतात, याकामासाठी सरकारने पहिल्या टप्प्यातील आर्थिक तरतूद केली होती पण कोरोना साथीच्या रोगामुळे सरकारने वैद्यकीय क्षेत्रासाठी प्राधान्याने पैसे वळवले.\n\n\"या वर्षी डिसेंबरपासून नदीपात्राच्या खोलीकरणाचे काम सुरू होईल, असा त्यांचा अंदाज आहे. पण या काळात परिस्थिती गुंतागुंतीची असेल असंही त्यांनी मान्य केले.\"\n\nपिण्याच्या पाण्याची कमतरता\n\nप्रश्न केवळ जहाजांचा नाही तर पाणी कमी झाल्याने पॅराग्वे येथील नागरिकांच्या घरी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा कमी झाला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला सरकारने पाणी टंचाई असलेल्या भागांमध्ये पाणी पोहचवण्याची योजना आखली.\n\nया योजनेअंतर्गत पॅराग्वे नदीचे पाणी असुनशियोनपासून 650 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्यूर्टे कसाडो येथील लोकांच्या घरी पोहचवले जात होते.\n\nपरंतु ऑक्टोबरमध्ये नदीत पुरेसे पाणी नसल्याने पुरवठा होऊ शकला नाही. एवढेच काय तर असुनशियोन येथेही पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. \n\nपॅराग्वे नदीच्या काठावर राहणाऱ्या..."} {"inputs":"...म्हणणं खरं ठरवत आहे. \n\nउदाहरणार्थ, जगात आजच्या घडीला 90 टक्के हरितगृह वायुंच्या निर्मितीला 10 टक्के श्रीमंत जबाबदार आहेत. \n\nतसंच जगातली जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या दररोज तीन डॉलरमध्ये गुजराण करते.\n\nजेव्हा समाजात विषमता निर्माण होते, तेव्हा त्या संस्कृतीचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही.\n\nजहालवादी संघटना अधिकाधिक शक्तिशाली होत असल्याचं दिसत आहे.\n\nसिरिया एक उदाहरण\n\nगोष्ट जास्त जुनी नाही. काही वर्षांपूर्वी सीरिया हा एक सुखी देश होता. 2000 मध्ये तिथं भयंकर दुष्काळ पडला. पाणीटंचाईनं पीकं करपली. लोकं बेरो... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्राज्य ऱ्हासापासून स्वतःला वाचवू शकलं नाही. ऱ्हास रोखण्यासाठी त्यांना वेळेवर योग्य पावलं उचलता आली नाहीत. \n\n\"जसं-जसं एखाद्या साम्राज्याचा विस्तार होत जातो, तसं-तसं तिथले प्रश्न अधिकाधिक किचकट होत जातात. जेव्हा एखादी व्यवस्था अवाढव्य होते, तेव्हा त्या व्यवस्थेला चालवणं हे महाग आणि कठीण होतं.\" \n\nअसं अमेरिकेतील यूटा स्टेट विद्यापीठाचे प्राध्यापक जोसेफ टेंटर सांगतात. \n\nटेंटर रोमचंच उदाहरण देतात. ते म्हणतात, \"तिसऱ्या शतकापर्यंत रोममध्ये अनेक राज्याची स्थापना झाली होती. प्रत्येक राज्याचं आपलं लष्कर होतं, नोकरशाही होती, न्यायव्यवस्था होती. या सर्वांसाठी लागणाऱ्या खर्चामुळं त्या-त्या राज्यावरील भार वाढत गेला. \n\n\"श्रीमंत देश जर गरीब देशांच्या साधन-संपत्तीवर डोळा ठेवतील किंवा काबीज करण्याचा प्रयत्न करतील, तर गरीब देशांतील लोक त्यांच्या आसपास असलेल्या देशात शरणार्थी म्हणून जातील. आणि हीच संघर्षाची सुरुवात आहे,\" असं होमर-डिक्सन म्हणतात. \n\nतोडगा काय?\n\nपाश्चिमात्य देश याला आळा घालण्याचा प्रयत्न देखील करत आहेत. ज्या ठिकाणी लोक शरणार्थी म्हणून जात आहेत ते देश आपल्या सुरक्षेसाठी मोठी रक्कम खर्च करत आहेत. लोकशाहीवर चालणारे देशही हुकूमशाही मार्ग अवलंबत आहेत. \n\nसध्या तर पाश्चिमात्य देश हे टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. या देशांना तेल आणि नैसर्गिक वायुची आवश्यकता आहे. ही गरज भागावी म्हणून पाश्चिमात्य देश नवीन मार्ग शोधत आहेत. \n\nखडकांमधून तेल काढण्याच्या पद्धतीला फ्रॅकिंग म्हणतात. त्या पद्धतीने तेल काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आर्क्टिक महासागरातून तेल काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. म्हणजे युरोपला सातत्यानं तेल पुरवठा कसा होईल यावर विचार केला जात आहे. \n\n'दोन समाजातील दरी संघर्षास कारणीभूत ठरते.'\n\n\"असं म्हटलं जातं की 2050 पर्यंत अमेरिका आणि ब्रिटनमध्ये केवळ श्रीमंत आणि गरीब हे दोनच वर्ग उरतील. हे पाश्चिमात्य देशासमोरील मोठं आव्हान आहे\" असं होमर-डिक्सन म्हणतात. \n\nसध्या आखाती देश आणि आफ्रिकेत गृहयुद्ध आणि संघर्षाची परिस्थिती आहे. याचा थेट परिणाम युरोपवर पडत आहे. लंडन, पॅरीस सारख्या शहरांवर होणारे हल्ले यामुळेच वाढत आहेत. \n\n\"अमेरिका या देशांपासून समुद्रामुळं दूर आहे. त्यामुळं तिथं या गोष्टींचा परिणाम होण्यास थोडा वेळ लागेल,\" असं होमर-डिक्सन सांगतात.\n\nवेगवेगळ्या धर्म, समुदायांचे लोक एकमेकांसमोर आले की संघर्ष होणारच. पाश्चात्य देशांमध्ये..."} {"inputs":"...म्हणाले. \n\nपोलिसांकडे पुरावे आहेत? \n\nपोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी त्यांच्याकडे TRPमध्ये फेरफार केल्याचे पुरावे असल्याचा दावा केलाय. \"काही लोकांची नावं मिळालेली आहेत. त्या दृष्टीने चौकशी सुरू आहे,\"असं आयुक्त म्हणाले. \n\nसंजय राऊत यांनी यानंतर फेसबुकवर एक पोस्ट टाकून 'अत्यमेव जयते' असं लिहिलं आहे. \n\nरिपब्लिक टीव्हीची भूमिका\n\nतर दुसरीकडे रिपब्लिक टीव्हीने एक पत्रक प्रसिद्ध करून त्यांची बाजू मांडली आहे. मुंबई पोलिसांचा दावा खोटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसंच त्याविरोधात कोर्टात धाव घेणार असल्याचंह... उर्वरित लेख लिहा:","targets":"कार परिषदेत माहिती दिली आहे. त्यामध्ये अर्णब गोस्वामी यांच्या रिपब्लिक टीव्ही चॅनेलने TRP घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. या माध्यमातून चॅनेल मोठं करण्याचा त्यांनी प्रयत्न केलं आहे. इतर दोन चॅनेलच्या संचालकांना पोलिसांनी अटक केली आहे. पण अर्णब गोस्वामी यांना अद्याप का अटक करण्यात आली नाही? अर्णब गोस्वामी यांनासुद्धा अटक झाली पाहिजे,\" असं शिवसेनेचे प्रवक्ते प्रताप सरनाईक म्हणालेत. \n\n वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म्हणूनच संसदेत या कराराचं समर्थन करणार असल्याचं स्टामेर यांनी म्हटलं आहे. \n\nकराराविषयी सध्या उजेडात असलेली माहिती\n\n31 जानेवारी 2020 रोजी ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय महासंघातून बाहेर पडला होता. तेव्हापासून दोन्ही पक्ष नवीन व्यापार नियम बनवण्याचे प्रयत्न करत होते. \n\nब्रिटन आणि युरोपीय महासंघ कुठल्या नियमांतर्गत व्यापार आणि इतर क्षेत्रात सहकार्य करतील, त्यासंबंधीचे नवे नियम या करारात आखण्यात आले आहेत. \n\nहा संपूर्ण करार 1000 पानी आहे आणि तो संपूर्ण करार अजून सार्वजनिक करण्यात आलेला नाही. त्यामुळे करारा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेंबर रोजी करारावर संसदेत मतदान घेण्यात येईल, असं ब्रिटन सरकारने सांगितलं आहे. मतदानाआधी करारावर चर्चा घडवून आणण्यासाठी पुरेसा वेळ मात्र मिळणार नाही.\n\nएका वाक्यात सांगायचं तर…\n\nकरार झाल्यानंतर दोन्ही पक्षांचा जीव भांड्यात पडला असला तरी 1 जानेवारीपासून नवीन नियम लागू होणार असल्याने सामान्य जनता आणि व्यापाऱ्यांकडे तयारीसाठी फारसा वेळ नाही. \n\nयुरोपीय महासंघ आणि ब्रेक्झिट म्हणजे काय?\n\nयुरोपीय महासंघ 27 देशांचा संघ आहे. या सर्वच देशांच्या नागरिकांना युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रवास, रहिवास, रोजगार आणि व्यापाऱ्याचं स्वातंत्र्य आहे. \n\nयुरोपीय महासंघाच्या कुठल्याही देशाच्या सीमेपार व्यापार करण्यासाठी कुठलाही कर लागत नाही. \n\nब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडणारा पहिला देश आहे आणि या प्रक्रियेला ब्रेक्झिट म्हणजेट ब्रिटन एक्झिट म्हणण्यात आलं. \n\n2016 साली जून महिन्यात ब्रिटनमध्ये सार्वमत घेऊन ब्रेक्झिटचा निर्णय घेण्यात आला होता. ब्रिटनने युरोपीय महासंघात रहायचं की नाही, यावर लोकांची मतं घेण्यात आली होती. \n\nसार्वमत चाचणीत 52% जनतेने ब्रिटनने युरोपीय महासंघातून बाहेर पडायला हवं, असा निर्णय दिला तर ब्रिटनने युरोपीय महासंघातच रहावं, अशी 48% लोकांची इच्छा होती.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...म्हाला जर घरी रहावं लागलं, तर मग आमच्याकडे भरपूर रिकामा वेळ राहतो. आणि अशा रिकामेपणात OCD वाढायला वाव असतो,\" त्या सांगतात. \n\nलोकांच्या संपर्कात रहा\n\nसाथ जशी पसरेल तसतसं कदाचित अधिकाधिक लोकांना घरी रहावं लागेल. म्हणूनच ज्यांची काळजी वाटते त्या सगळ्यांचे योग्य फोन नंबर्सना ईमेल आपल्याकडे आहेत ना, याची खात्री करून घ्या. \n\nएकमेकांची चौकशी करण्याची वेळ ठरवा आणि तुमच्या सभोवतालच्या व्यक्तींच्या संपर्कात रहा.\n\nतुम्ही जर - सेल्फ आयसोलेशन - म्हणजे स्वतःहून विलग होत असाल तर मग दिनक्रम पाळतानाच आपण रोज काह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म्ही एखाद्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आला असाल तर ते शोधून काढण्याची प्रक्रिया ही तुमच्या फोनवरच होईल आणि त्याचा अलर्ट हा केवळ तुमच्या फोनवर येईल. इतर कुणालाही याची माहिती मिळणार नाही. म्हणजे तुम्हाला क्वारंटाईन होण्याचा अलर्ट आला असेल तर ते इतर कुणाला कळणार नाही. तुमची ओळख पूर्णपणे गुप्त राहील.\n\nयुजरची प्रायव्हसी सुरक्षित राहावी, यासाठी जे क्रिप्टोग्राफी स्पेसिफिकेशन्स वापरण्यात येणार आहेत, त्याचे तपशील आणि ब्लूटूथची काय भूमिका असेल, याचे तपशील कंपन्यांनी सार्वजनिक केले आहेत. कंपन्यांची विश्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हा हे आरोग्य संकट टळेल तेव्हा प्रांतनिहाय कॉन्टॅक्ट ट्रेसिंग डिसेबल म्हणजे बंद करणं, कंपन्यांनाही अधिक सोपं होणार आहे. \n\nगुगल आणि अॅपलने मिळून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कोरोनावर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच प्रयत्न इतरत्रही सुरू आहेत. \n\n1 एप्रिल रोजी पॅन-युरोपीयन प्रायव्हसी-प्रिझर्व्हिंग प्रॉक्झिमिटी ट्रेसिंग (PEPP-PT) या उपक्रमाची घोषणा करण्यात आली. यातही तुम्ही संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, याची माहिती देणारं टूल तयार करण्यात येत आहे.\n\n130 तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ याकामी लागेल आहेत आणि या टीमने युरोपातल्या अनेक देशांशी संपर्कही केला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म्ही खूप निराश झालो आणि घरी परतलो.\"\n\nकाही दिवसात त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. या आजारपणामुळे आणि त्यामध्ये झालेल्या प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे काही दिवसातच त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. \n\n\"या निष्ठूर विषाणूने माझ्या आणि माझ्या पत्नीच्या शरीरातही प्रवेश केला. मी बऱ्याच हॉस्पिटलमध्ये गेलो. दाखल करून घेण्यासाठी गयावया केली. मात्र, कुठेच बेड नव्हते. आम्हाला उपचार घेण्याची संधीच मिळाली नाही.\"\n\nकाही दिवसांनंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तोवर त्यांची प्रकृती खूप खालावली... उर्वरित लेख लिहा:","targets":"डिजिटल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ते मुख्य शास्त्रज्ञ होते. \n\n1934 साली चीनमधल्या जिअँग्सू भागात त्यांचा जन्म झाला. चीनच्या सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमधून त्यांनी पदवी घेतली. पुढे तिथेच त्यांनी शिकवायला सुरुवात केली. \n\nद ग्लोबल टाईम्स या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 1996 साली त्यांनी जगातला पहिला बॉडी गॅमा नाईफ विकसित केला. बॉडी गॅमा नाईफ एक प्रकारची रेडिएशन थेरपी आहे. ट्युमरवर उपचारासाठी त्याचा उपयोग होतो. या शोधासाठी 2005 साली त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.\n\nत्यांचे विद्यार्थी त्यांना 'मेडिकल मॅडमॅन' म्हणायचे. कारण ते कधीच कशापुढेच हार मानत नव्हते. \n\n15 फेब्रुवारी रोजी प्रा. दुआन झेंगचेंग यांचा मृत्यू झाला. \n\nक्यू जून : बॉडीबिल्डर\n\nवुहानचे रहिवासी असलेले क्यू जून गेल्यावर्षी प्रकाशझोतात आले. 72 वर्षांच्या या बॉडीबिल्डरचे फोटो सोशल मीडियावर आले आणि बघता बघता सगळीकडे क्यू जून यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. \n\nफिनिक्स न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार क्यू जून नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर बॉडी बिल्डिंगकडे वळले. त्यासाठी त्यांनी जिम सुरू केली. पुढे ते ट्रेनर बनले. अनेक बॉडी बिल्डिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. \n\nते रोज न चुकता जिम करायचे. येत्या जूनमध्ये होणाऱ्या एका स्पर्धेची ते तयारी करत होते. \n\n23 जानेवारी रोजी त्यांना कोव्हिड-19ची लक्षणं दिसू लागली. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. रक्ताचे नमुने तपासल्यावर त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं. \n\nमात्र, 6 फेब्रुवारीपर्यंत त्यांनी या आजाराशी झुंज दिली. 6 फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलाने आप्तेष्टांचा संदेश पाठवला, \"आयुष्यात कधीही आजारी न पडलेले माझे वडील या संकटातून वाचू शकले नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...म्ही जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जायचो, ते एकच प्रश्न विचारायचे, 'मला इथून कधी बाहेर काढणार?' डिटेन्शन कँपमध्ये त्यांच्या जेवणाची बरीच गैरसोय व्हायची, असं आम्हाला कळलं होतं.\"\n\nसरकारी व्यवस्थेवर प्रश्नचिन्हं उपस्थित करत अशोक पॉल म्हणतात, \"माझ्या वडिलांना गुवाहाटी मेडिकल कॉलेजला नेण्यात आलं तेव्हा आम्हाला सांगितलं होतं की त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं आहे. मात्र, मी माझा मोठा भाऊ आणि आईसोबत तिथे पोचलो तर ते हॉस्पिटलच्या वऱ्ह्यांडात एका बेडवर पडून होते.\"\n\n\"माझ्या वडिलांना नीट बोलता येत नव्हतं. त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंच सरकार असलेल्या आसाममध्ये बंगाली हिंदूंच्या मनात इतका संताप का? \n\nयावर प्रदीप डे म्हणतात, \"हिंदू बंगालींवर यापूर्वीच्या कुठल्याच सरकारने एवढा अन्याय केलेला नाही, जो आज भाजप सरकारच्या काळात होत आहे. NRCच्या यादीत 12 लाखांहून जास्त हिंदूंची नावं नाहीत.\"\n\nशोणितपूर जिल्ह्याच्या ढेकियाजुली पोलीस स्टेशनअंतर्गत रबडतला आलीसिंगा गावात दुलाल चंद्र पॉल यांच्या घरी नातेवाईक, सरकारी अधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी अशांची रांग लागली आहे. \n\nया छोट्याशा गावात हिंदू बंगाली समाजाची जवळपास दोनशे घरं आहेत. या घटनेनंतर या कुटुंबांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या गावातल्या लोकांनी गेल्या सोमवारी राष्ट्रीय महामार्ग 15 रोखून धरला होता. \n\nगावकऱ्यांच्या मनात भीती\n\nपरदेशी घोषित केलेल्या दुलाल चंद्र पॉल यांचं पार्थिव स्वीकारलं तर पुढे त्यांच्या कुटुंबातल्या इतर सर्वांना परदेशी घोषित करण्यात येईल, अशी भीती गावकऱ्यांना आहे. \n\nदुलाल चंद्र पॉल यांचे भाचे शुकुमल पॉल म्हणतात, \"पार्थिव नेण्यासाठी प्रशासन सतत आमच्यावर दबाव आणत आहे. मात्र, पार्थिव घेण्यापूर्वी ज्या सरकारी कागदावर स्वाक्षरी करावी लागणार आहे, त्यावर माझे मामा दुलाल चंद्र पॉल यांना परदेशी म्हटलेलं आहे. तुम्हीच सांगा आम्ही एका परदेशी नागरिकाचं पार्थिव कसं घेऊ शकतो?\"\n\nते पुढे म्हणतात, \"माझ्या मामांकडे भारतीय नागरिक असल्याची 1965ची कागदपत्रं होती. तरीही त्यांना परदेशी ठरवण्यात आलं. आसाममध्ये हिंदू बंगाली लोकांबाबत अशा अनेक घटना घडल्या आहेत. आम्हाला आता खूप भीती वाटायला लागली आहे.\"\n\nदुलाल चंद्र पॉल यांची तीन मुलं आणि पत्नी यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारही करता आलेले नाही आणि हिंदू परंपरेनुसार श्राद्धाआधी पाळतात ते नियमही पाळता आलेले नाही.\n\nअशोक पॉल म्हणतात, \"जगात आमच्यापेक्षा जास्त दुर्दैवी कोण असेल? आम्हाला स्वतःच्या वडिलांना अग्नीही देता आला नाही. परदेशी म्हणून त्यांचं पार्थिव स्वीकारलं तर हे सरकार उद्या आम्हा तिन्ही भावांनाही परदेशी म्हणून तुरुंगात टाकतील.\"\n\n\"NRCच्या शेवटच्या यादीत (राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्टर) आम्हा तिन्ही भावांची नावं नाहीत. फक्त माझ्या आईचं नाव आहे. पुढे आमचं काय होईल, कुणास ठाऊक?\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...म्ही बर्फाच्छादित प्रदेशात राहत असलो तरी केंद्रामध्ये बाहेरचा बर्फ आराशीसाठी आणणं शक्य नव्हतं, कारण केंद्रामध्ये हीटरद्वारे 15 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान कायम राखलं जातं.\n\nम्हणून बर्फाच्या जागी कापूस वापरून बर्फाच्छादित भूभाग तयार करायचं ठरवलं. त्यावर चार-पाच पेंग्विन्स फिरताना दिसावेत यासाठी पेंग्विन्सचे फोटो प्रिंट करून पुठ्ठ्यावर चिकटवले. अजून चारपाच पुठ्ठे घेऊन गणपतीसाठी सिंहासन बनविले. त्यामागे अंटार्क्टिकाचा अंतराळातून घेतलेला फोटो चिकटवला आणि इतर छोटी मोठी सजावट करून आराशीचं काम पूर्ण क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला पूजेसाठी कुठलीही ताजी फुलं नाही, ना हार, ना अगरबत्ती, ना धूप-दिवा... तरीही बाप्पाने हे सर्व गोड मानून घेतले असावे.\n\nविशेष म्हणजे कुठल्याही भौगोलिक परिस्थितीमुळे गणेशभक्तीत खंड पडला नव्हता, यामुळे एक आत्मिक समाधान लाभले. माझा तर आनंद गगनात मावत नव्हता.\n\nतिथून पुढे रोज एक-एक सदस्यांना आरतीचा मान देऊन सकाळ-संध्याकाळ आरती केली जात होती. सर्वच जण भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले असल्यामुळे नवीन-नवीन चालीरीतींची, परंपरांची ओळख होत होती. आपापल्या भाषेत संध्याकाळच्या आरतीच्या वेळी प्रत्येक जण गणरायाचं नामस्मरण करत होता. नैवेद्यासाठी कधी शिरा तर कधी जिलबी तर कधी लाडू, असे पदार्थ केले जात होते. श्रीगणेशाची मनोभावे पूजा होत होती. \n\nअखेर तोही दिवस उजाडलाच.. अनंत चतुर्दशी. प्रत्येक गणेशभक्ताचा गणेशोत्सोवातील नावडता दिवस. आज गणपतीला निरोप द्यावा लागणार होता.\n\nयावेळी मात्र आम्हाला विसर्जन मिरवणूक काढता येणार नव्हती. केंद्र प्रमुखांनी तशी परवानगी नाकारली होती. इतके दिवस खूप उत्साहाचं वातावरण होतं, पण आता जड अंत:करणाने गणरायाला निरोप द्यायचा होता. आमच्यातील एका तेलुगू भाषिक ज्येष्ठ सदस्याच्या सांगण्यावरून आम्ही आकाराने छोटी हळदीची मूर्ती मुख्य मूर्तीबरोबर स्थानापन्न केली होती. तीच छोटी मूर्ती आम्ही एका बादलीत पाणी घेऊन विसर्जित केली, कारण बाहेर होता तो केवळ बर्फच!\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...य असेल.\" \n\nयात कमी टक्के मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली. \n\n\"बोर्डाच्या परीक्षांमध्ये काठावर पास होणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क दिले जातात. स्पोर्ट्स आणि इतर कलागुणांचेही मार्क असतात. पण अकरावीसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा घेतली तर काही विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.\" असंही ते म्हणाले. \n\n2. सातवी, आठवी आणि नववीच्या मार्कांवर टक्केवारी निश्चित करणार? \n\nकोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द झाली. ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"िलास परब सांगतात, \"आठवीपर्यंत सरसकट पास करण्याचे आपले धोरण आहे. त्यामुळे गुणवत्तेशी तडजोड करून विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेत प्रवेश दिला जातो. त्यामुळे याआधारे निकाल जाहीर केला आणि प्रवेश दिले तर ते गुणवत्तेला धरून रहणार नाहीत. जे विद्यार्थी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळावा म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांच्यावरही अन्याय केल्यासारखे होईल.\"\n\n3. शाळांना जोडलेल्या ज्युनियर कॉलेजमध्ये थेट प्रवेश मिळणार? \n\nराज्यातील अनेक शाळांचे कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहेत. म्हणजेच शाळेच्या कॅम्पसमध्ये किंवा इतरत्र कुठेही शाळा ज्या संस्थेची आहे त्याच संस्थेचे कनिष्ठ महाविद्यालय आहेत. \n\nनियमानुसार, विद्यार्थी दहावीचे शिक्षण घेत असलेल्या शाळेचे कनिष्ठ महाविद्यालय असल्यास त्याठिकाणी प्रवेशासाठी त्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.\n\nयासाठी 10-20 टक्के इंटरनल कोटा राखीव आहे. तेव्हा अशा शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्यासाठी अकरावी प्रवेशाची स्पर्धा कमी होते.\n\nयंदाची अपवादात्मक परिस्थिती पाहता अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात थेट प्रवेश देण्याची सवलत देता येऊ शकते असाही एक पर्याय शिक्षण विभागासमोर आहे. यासाठी राज्य सरकारला स्वतंत्र निर्णय घ्यावा लागेल. \n\nपण तरीही विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या अत्यंत कमी आहे. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांच्या अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाला स्वतंत्र विचार करावा लागेल असंही काही प्राध्यापकांनी सांगितलं. \n\nसीबीएसई बोर्डाच्या बहुतांश शाळांची स्वत:ची कनिष्ठ महाविद्यालये आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आपल्याच शाळेतील विद्यार्थ्यांना ते प्राधान्य देऊ शकतात. पण एसएससी बोर्डाची विद्यार्थीसंख्या ही सीबीएसईच्या तुलनेत पाच पटींनी जास्त आहे.\n\nएसएससी बोर्डाच्या विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शाळांना जोडलेली कनिष्ठ महाविद्यालयं अपुरी आहेत. त्यामुळे विद्यार्थ्याला अकरावी प्रवेशासाठी स्पर्धेचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी निकाल महत्त्वाचा ठरतो.\n\n4. सीबीएसईच्या धर्तीवर एसएससी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन? \n\nदहावीची परीक्षा रद्द केल्याने त्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापन करून किंवा इतर पर्यायी पद्धतीच्या आधारे करता येईल का याबाबत..."} {"inputs":"...य तो न्याय मिळणार नाही, असाही दावा त्यांच्या वकिलाने केला.\n\nमुंबईतील तुरुंगात कोरोनाचा धोका असल्याला दुजोरा देण्यासाठी नीरव मोदी यांच्याकडून न्यायाधीशांसमोर थायलंडहून रिचर्ड कोकर यांना हजर केलं गेलं.\n\nरिचर्ड कोकर हे व्हीडिओ कॉलद्वारे न्यायालयात हजर झाले. रिचर्ड कोकर हे लंडन स्कूल ऑफ हायजिनमध्ये प्राध्यापक आहेत. नीरव मोदींना मुंबईतील तुरुंगात कशाप्रकारे धोका आहे, हे प्रा. रिचर्ड कोकर यांनी न्यायाधीशांना सांगितलं.\n\nएकूणच भारतीय तुरुंग वाईट स्थितीत आहेत, हेच सांगण्याचा प्रयत्न नीरव मोदी यांच्याकडून... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी, नीरव मोदी यांच्याकडून आपल्याला जीवे मारण्याची धमकी आलीय.\n\nभारताच्या सुप्रीम कोर्टाचे माजी न्या. मार्केंडेय काटजू यांनीही शुक्रवारच्या सुनावणीत भारताच्या विरोधात भूमिका मांडली. लंडन कोर्टात काटजू म्हणाले, नीरव मोदी यांना भारतात स्वतंत्र आणि निष्पक्ष सुनावणीची संधी मिळणार नाही.\n\nमार्कंडेय काटजू\n\nकाटजू यांनी लंडन कोर्टात लिखित जबाबही दाखल केला आहे. त्यात त्यांनी दावा केलाय की, \"जर नीरव मोदी यांना भारतात पाठवलं गेलं, तर त्यांना 'बळीचा बकरा' बनवला जाईल. भारतीय न्यायव्यवस्था आणि सीबीआयमध्ये प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या राजकीय हस्तक्षेप आहे.\"\n\nअंमलबजावणी संचलनालय (ED) आतापर्यंत केवळ 15 प्रकरणातच शिक्षा देऊ शकल्याचंही काटजूंनी म्हटलं.\n\nया जबाबात काटजूंनी सीबीआयचे माजी संचालक आलोक वर्मा यांचं उदाहरण देत म्हटलंय की, अशा यंत्रणा भारतात आपल्या राजकीय मार्गदर्शकानुसारच काम करतात.\n\nनीरव मोदी प्रकरणात आता पुढे काय होईल?\n\nपाच दिवसांच्या प्रत्यार्पण सुनावणीनंतर नीरव मोदी यांना ताब्यात घेऊन पुन्हा वँड्सवर्थ तुरुंगात पाठवण्यात आलं. आता या प्रकरणाची पुढची सुनावणी तीन नोव्हेंबरला होईल.\n\nयंदा डिसेंबर महिन्यात नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणाबाबत अंतिम निर्णय लंडन कोर्टात सुनावला जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.\n\nजर डिसेंबरमध्ये नीरव मोदी यांच्या प्रत्यार्पणास कोर्ट तयार झालं, तर पुढे नीरव मोदी यांच्याकडे काय कायदेशीर पर्याय असू शकतात, याबाबत लीसेस्टरचे सॉलिसिटर कॅली सहोता यांनी बीबीसीला माहिती दिली.\n\nत्यांच्या माहितीनुसार, जर प्रत्यार्पणाच्या आदेशानंतर नीरव मोदी अपील करत नसल्यास-\n\nजर त्यांचं आव्हान फेटाळलं गेलं, तर दहा दिवसांच्या आत त्यांचं प्रत्यार्पण केलं जाईल. त्यामुळे हायकोर्टाचा निर्णय अंतिम असेल\n\nहायकोर्टाच्या निर्णयालाही सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं जाऊ शकतं. मात्र, याच्या संबंधित नियम अत्यंत कठोर असतात. त्यामुळे बऱ्याचदा सुप्रीम कोर्टातील अपील रद्द होते.\n\nसर्वसामान्यपणे या कारवाईला 12 महिन्याचा कालवधी लागतो. मात्र, कोरोनामुळे कायदेशीर कारवाईत उशीर होतोय.\n\nमात्र, वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्ट प्रत्यार्पणाला नकार दिल्यास भारताकडे काय पर्याय आहेत?\n\nयाबाबत सॉलिसिटर सांगतात, तर हे प्रकरण तिथे संपेल आणि या प्रकरणावरील कार्यवाही पुन्हा सुरु करण्यासाठी ब्रिटनच्या राज्य सचिवांकडे परवानगी घ्यावी लागले. ती भारतासाठी मोठी कठीण गोष्ट..."} {"inputs":"...य बंद असल्याने माझा नवरा मला हॉस्पिटलला सोडत होता. मला कामावर सोडून मग तो कामावर जायचा. हे सगळं समजून घेऊन मुलानेही मानसिक तयारी दाखवली. \"ममा, तू आली नाहीस तरी चालेल,\" असं म्हणत विश्वास दिला. \n\nपण मलाच रडू येत होतं... मुलगा म्हणाला, \"ममा, दोन मिनिटं थांब. तू रडू नकोस.\"\n\nपंधराव्या मिनिटाला तो माझ्या दारात उभा होता. माझ्या हाताला धरून बसवत मला म्हणाला, \"ममा, तू रडू नकोस. तू मोठं काम करतेय. आणि पप्पा, आजी, आजोबा, मामा आणि आम्हाला सगळ्यांनाच तुझा अभिमान आहे. तू नर्स आहेस म्हणून माझे मित्रंही तुझं कौ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ानं पाहिल्यानंतर मला माझाच मुलगा खूप वेगळा वाटला. त्यादिवशी मला तो मोठा झाल्यासारखा वाटला. मी पाहत असलेला रोजचा माझा लेक नव्हताच तो. एका महिन्यात खूप काही बदललं होतं. \n\nरिपोर्ट निगेटिव्ह असूनही मी त्याला जवळ घेतलं नाही, कारण मनात कुठेतरी भीती होतीच. \n\nएरवी कधीही व्यक्त न होणाऱ्या माझ्या मुलाने इन्स्टाग्रामवर माझ्यासाठी एक पोस्ट लिहिली. ती पाहून त्याला जवळ घेऊन रडावसं वाटलं. वाटलं त्याला सांगावं की तू माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि मी लहान आहे. \n\nशार्दुलने लिहिलेली ही पोस्ट\n\n15 मिनिटं थांबून मी आईकडून निघाले. दोन दिवसांच्या ब्रेकनंतर मी पुन्हा कामावर रुजू झालेय. पुन्हा एकदा हेच महिनाभराचं चक्र फिरणार आहे... पण मनात विश्वास आहे की सारं काही सुरळीत होईल आणि आम्ही पुन्हा एकत्र येऊ.\n\n- सोनल घुमे\n\nया कोव्हिड वॉर्ड हाताळणाऱ्या नर्सचा 15 वर्षांचा मुलगाही यानिमित्ताने व्यक्त झाला. \n\nमाझी मम्मा कोव्हिड वॉर्ड सांभाळते...\n\nजगभर कोव्हिड 19 मुळे हाहाःकार माजलाय. प्रत्येकाला वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय... कोणत्या ना कोणत्या प्रकारे सगळ्यांच्याच आयुष्यावर याचा परिणाम झालाय. माझ्याही आयुष्यावर याचा परिणाम झालाय.\n\nही साथ पसरायला लागली तेव्हा माझी दहावीची परीक्षा सुरू होती. माझ्या मित्रांसारखाच मीदेखील सुट्टीसाठी एक्साइटेड होतो. उन्हाळ्याच्या सुटीत रोज काय-काय करायचं, हे देखील मी ठरवून टाककलं होतं.\n\nपण तेवढ्यातच देशभरात 14 एप्रिलपर्यंतचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. मी या निर्णयाने फारसा खुश नव्हतो. या रोगाचं गांभीर्य तोपर्यंत मला समजलं नव्हतं. \n\nमाझा पप्पा पत्रकार आहे आणि मम्मा मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. ही दोन्ही क्षेत्रं 'अत्यावश्यक सेवां'मध्ये येतात. म्हणजेच त्या दोघांचंही काम लॉकडाऊनच्या काळात सुरू राहणार होतं.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nत्यातच, माझ्या मम्माचा तिच्या हॉस्पिटलमधल्या कोरोना पेशंट्सची काळजी घेणाऱ्या टीममध्ये समावेश करण्यात आला होता. माझ्या नर्स मम्माला आणि मग तिच्यामुळे मला इन्फेक्शन होईल, अशी भीती सर्वांना वाटत होती, त्यामुळे मग माझी रवानगी आजीकडे करण्यात आली.\n\nपप्पा या काळात मला कधीकधी आजीकडे भेटायला यायचा. पण तो देखील घरात यायचा नाही, बाहेरूनच बोलायचा. कारण तो मम्मासोबत राहात होता आणि तो देखील ऑफिसला जायचा.\n\nड्युटीच्या दिवसांनंतर मम्माला तिच्या हॉस्पिटलजवळच्याच हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात..."} {"inputs":"...य मला कळत नाही. मराठा विरूद्ध ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष पेटवायचा आणि त्यावर राजकीय पोळी भाजून घ्यायची असा काहींचा प्रयत्न आहे. हे आम्ही होऊ देणार नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही.\n\nजर पुढचा निर्णयसुध्दा विरोधात आला तर राज्य सरकारसमोर प्लॅन 'बी' काय आहे?\n\nबऱ्याचदा कोर्टात काय घडतं यावर निर्णय अवलंबून असतात. आताच बाहेर या गोष्टी सांगणं मला उचित वाटत नाही. परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात. पण हे निश्चित आहे संवैधानिक घटनापीठ गठीत करण्याचा निर्णय हा राहणार आहे.\n\nएमपीएससीची परीक्षा पुढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी जर न्यायालयात राज्याच्या वतीने बाजू मांडली तर चांगलं आहे. देवेंद्र फडणवीसांचं केंद्रात वजन आहे. त्यांनी प्रधानमंत्र्यांशी बोलून समर्थन मिळवावं.\n\nदेवेंद्र फडणवीस बिहारमध्ये जाऊन नेतृत्व करतायेत. त्यांचं केंद्रातलं वजन वाढतय ते भविष्यात केंद्रात गेले तर आवडेल का तुम्हाला?\n\nत्यांचं अनेक पध्दतीने वजन वाढतय. ते विरोधी पक्षनेते म्हणून चांगलं काम करत आहेत आणि आगामी काळातही त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून असचं काम करावं यासाठी माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...य महाराष्ट्रातील विधानसभेच्या निमित्ताने राज्यभरात फिरत आहेत. मतदारांशी संवाद साधण्याच्या उद्देशानं त्यांनी जनआशीर्वाद यात्राही काढली. \n\nराहुल यांनी आधी निवडणूक लढवली आणि नंतर पक्षसंघटनेची जबाबदारी स्वीकारली. तर आदित्य आधी संघटनेत सक्रीय झाले. ठाकरे घराण्यातील व्यक्ती निवडणूक लढवत नाही, हा इतिहास आहे. पण आदित्य विधानसभेची निवडणूक लढविण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आदित्य वरळीमधून निवडणूक लढवतील, अशा स्वरुपाच्या चर्चाही गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. \n\n2004 आणि 2009 साली जेव्हा राहुल गांधी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये काँग्रेसची सरकारं आल्यानंतर राहुल गांधींच्या नेतृत्वाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं प्रचंड यश आणि काँग्रेसचा दारुण पराभव यानंतर राहुल गांधी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. \n\nनाईट लाईफ ते व्हॅलेंटाईन\n\nआदित्य ठाकरे यांनी सुरूवातीला ज्या राजकीय भूमिका मांडल्या त्या बहुतांशी मुंबई केंद्रित होत्या. 2010 मध्ये रोहिंग्टन मिस्त्री यांच्या 'सच अ लाँग जर्नी' या पुस्तकाच्या प्रती जाळून त्यांनी पहिलं आंदोलन केलं. मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हे पुस्तक काढून टाकण्यासाठी त्यांनी हे आंदोलन छेडलं होतं. मराठी माणसाचा अपमान या पुस्तकामुळे होत असल्याचा त्यांनी आरोप केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.\n\nआदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यांसाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले.\n\nशिवसेनेने अनेक वर्ष व्हॅलेंटाईन डेला कडाडून विरोध केला. हा परकीय सण आम्ही साजरा करणार नाही, अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी दुकानांची तोडफोड केली. पण तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल, तर ही भूमिका बदलावी लागेल, असं आदित्य ठाकरेंनी वेळीच ओळखलं.\n\nसध्या मेट्रोचं कारशेड बनविण्यासाठी आरे जंगलातील झाडं तोडण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. आदित्य ठाकरेंनी या निर्णयाला विरोध केला आहे. \n\n\"त्यांना मुंबई विद्यापीठासारखेच प्रश्न समोर दिसतात. नाईट लाईफ, रूफ टॉप हॉटेल हे मुद्दे राज्याच्या नेत्याला उचलायची आवश्यकता नाही. ग्रामीण तरुणांना आदित्यकडून कोणत्याच अपेक्षा नाहीत. शिवसेनेनं अजूनही त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचा नेता म्हणून पुढे आणलेलंच नाही,\" असं मत भारतकुमार राऊत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं. \n\nकदाचित म्हणूनच ग्रामीण तरुणांशी नाळ जोडण्यासाठी म्हणूनच आदित्य यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनआशीर्वाद यात्रा काढली असावी. \n\nसोशल मीडियावर सक्रीय \n\nआदित्य ठाकरे यांचं नेतृत्व मुंबई केंद्रित असल्याची टीका होते. तर राहुल गांधी यांनाही ग्रामीण भारतातील समस्यांची जाणीव नसल्याचं बोललं जातं. राहुल हे सोशल मीडियावर अधिक सक्रीय आहेत. यंदा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर केला..."} {"inputs":"...य मोहिमेला सुरुवात केली. मात्र त्यांना मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं.\n\nपण ते खचले नाहीत. पुढच्या काही वर्षात त्यांनी भारतीय राष्ट्रवाद आणि ब्रिटनमधील प्रगतिशील विचारांच्या आंदोलकांना एकत्र आणलं. महिलांना मताधिकार मिळण्याच्या भूमिकेचे ते कडवे समर्थक बनले. \n\nआयर्लंडचं स्वत:चं सरकार असावं, अशी भूमिका त्यांनी घेतली. आयर्लंडच्या संसदेत निवडून जाण्याच्या ते अगदी जवळ होते. श्रम आणि समाजवादाची त्यांनी कास धरली. भांडवलशाहीला त्यांनी विरोध केला आणि कामगारांच्या हक्कांसाठी आवाज उठवला. \n\nभारतात तात्काळ ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाभाईंच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण कालखंड होता. 1890च्या दशकातली शेवटची वर्षं आणि 1900चा सुरुवातीचा काळ यावेळी ब्रिटिश शासन अधिक क्रूर झालं.\n\nदुष्काळ आणि उपासमारीमुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. भारतातील राष्ट्रवादी विचारांच्या व्यक्तींना त्यांचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आल्याचं वाटत होतं, परंतु दादाभाईंनी हार मानली नाही. \n\nआपली भूमिका पुढे रेटण्यासाठी दादाभाईंनी कामगार, अमेरिकेतील साम्राज्यवादविरोधी, आफ्रो-अमेरिकन तसंच कृष्णवर्णीय ब्रिटिश आंदोलनकर्त्यांचा पाठिंबा मिळवला. भारताला स्वराज्याची आवश्यकता असून, देशातला पैसा बाहेर जाण्याची प्रक्रिया थांबवायला हवी, यावर ते ठाम होते. \n\nसाम्राज्यवादासंदर्भात केलेल्या चुका सुधारण्याची ही संधी आहे, असं दादाभाईंनी ब्रिटनचे पंतप्रधान हेन्री कँपबेल-बॅनरमन यांना सांगितलं. दादाभाईंचे शब्द आणि विचार जगभरातल्या नेत्यांच्या मुखी रुळले. युरोपातील समाजवादी, आफ्रो-अमेरिकन माध्यमं, भारतीय तसंच गांधीच्या दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी स्वीकारले.\n\nस्वराज्य ही धाडसी मागणी होती. मानवी इतिहासातील सगळ्यात शक्तिशाली साम्राज्याकडून एखादा कमकुवत देश सत्ता कशी मिळू शकतो?\n\n(Naoroji: Pioneer of Indian Nationalism याचं प्रकाशन मे 2020 मध्ये हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेस आणि हार्पर कॉलिन्स इंडियाने केलं होतं)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...य संसदेनं प्राध्यापक पीएसएन राव यांच्या अध्यक्षतेत 'दिल्ली शहर कला आयोग' स्थापन केला. या आयोगानं ल्युटेन्स दिल्लीतले काही वगळण्याचे, तर काही भाग नव्याने समाविष्ट करण्याची शिफारस आपल्या अहवालातून केली. काही बंगल्यांचा विस्तार, तर काही बंगल्यांची उंची वाढवण्याच्या शिफारशीही या अहवालात होत्या.\n\n कुणाला कोणता बंगला दिला जातो?\n\nखासदार, मंत्री आणि वरिष्ठ नेते किंवा अधिकारी आणि न्यायाधीशांसाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये बंगले आहेत. या बंगले Type IV पासून Type VIII अशा श्रेण्यांमध्ये वाटण्यात आले आहेत.\n\nआ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बंगल्यांबाबत काम पाहणारा विभाग वेगळा असल्याचा दावा हा विभाग करतो. मात्र, खासदारांच्या बंगल्याची माहिती ठेवणारा विभाग म्हणतो की, आमच्याकडे केवळ विद्यमान खासदारांच्या राहण्याबाबतच माहिती आहे. \n\nतसंच, प्रत्येक मंत्रालयाचे वेगवेगळे इस्टेट विभाग आहेत, त्यांच्याकडे संबंधित मंत्रालयांची स्वतंत्र माहिती आहे. मात्र, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या काळात एकाच ठिकाणी सर्व माहिती अद्याप एकवटू शकली नाहीय. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...य होतं, याचं चित्र आपल्याला दिसलं आहे. इतकं चालून आपण रात्री थकलेले होता, तरीही तुम्ही पहाटे इथं पोहोचलात. मुंबई सुरळीत चालू आहे. आपल्याला सलाम. सरकारने आपल्या सगळ्याच गोष्टी मान्य केल्या आहेत. \n\nनाशिकचे आमदार गावित मंचावरून आता सरकारच्या आश्वासनांची माहिती देत आहेत.\n\nसंध्याकाळी 5.15 वाजता\n\nशेतकऱ्यांचं शिष्टमंडळ आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकात पाटील आझाद मैदानाकडे रवाना. \n\nसंध्याकाळी 5 वाजता\n\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना सांगितलं की, \"आज झालेल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"उपलब्ध नाही. हे सरकार लोकांना मरणाकडे ढकलत आहे. हा देश असा जिवंत राहणार नाही. आता सरकारने त्यांच्या योग्य मागण्यांना मंजुरी दिली नाही तर हा मुद्दा आणखी चिघळेल,\" असं येचुरी म्हणाले.\n\nदुपारी 4.15 वाजता \n\nजलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबतची बैठक सकारात्मक झाल्याचं सांगत थोड्याच वेळात याबाबत विस्तृत माहिती दिली जाईल, असं माध्यमांशी बोलताना सांगितलं.\n\nदुपारी 4.05 वाजता \n\nशेतकऱ्यांच्या 12 प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची सरकारशी चर्चा बैठक संपली.\n\nदुपारी 3.00 वाजता \n\nदरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजप आणि सरकारवर एका ट्वीटद्वारे टीका करत शेतकऱ्यांच्या मोर्च्याला पाठिंबा दिला आहे. \"केंद्रीय आणि राज्य सरकारच्या निष्ठूर वृत्तीविरोधात काँग्रेस पक्ष शेतकरी आणि आदिवासींच्या पाठीशी आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की त्यांनी आपला अहंकार बाजूला सारून शेतकऱ्यांच्या योग्या त्या मागण्या स्वीकाराव्या.\"\n\nविकास म्हणजे केवळ शहरीकरण नाही किंवा मोठाले रस्ते होणं नाही तर आदिवासी लोकांचं राहणीमान सुधारलं पाहिजे, अशी मागणी मोर्चेकरी करत आहेत. वाचा पूर्ण बातमी इथे.\n\nदुपारी 2.30 वाजता \n\nदरम्यान, सत्ताधारी भाजपच्या मुंबईच्या खासदार पूनम महाजन यांनी एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलताना शेतकऱ्यांच्या या लाँग मार्चला राजकीय रंग दिला. या भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखालील मोर्च्यात मोठ्या प्रमाणावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे झेंडे दिसले.\n\nयावर बोलतना महाजन म्हणाल्या की, \"शहरी माओवाद हा देशभरात जास्त वाढतो आहे. महाराष्ट्रात तर शहरी माओवादाची नवी संकल्पनाच आली आहे. ती पुण्यातून सुरू झालेली आहे. हे शिकले-सवरलेले कम्युनिस्ट विचारांची जी पिढी आहे, जी आपल्या टॅक्सवर चाळीशीत पीएचडी करते, ती या नक्षलग्रस्त जिल्ह्यात जाऊन भरकटत आहेत.\"\n\nदुपारी 2.00 वाजता \n\nशेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी यांच्यात चर्चा अजूनही सुरू आहे. या मीटिंगमध्ये सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रकांत पाटील, पांडुरंग फुंडकर आणि गिरिश महाजन चर्चा करत आहेत. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मोर्चातले 12 सदस्य या मंत्र्यांशी चर्चा करत आहेत.\n\nदुपारी 1.20 वाजता \n\nशेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक - फडणवीस \n\nमोर्चेकऱ्यांशी नाशिकमध्येच चर्चा करण्याचा सरकारनं प्रयत्न केला, असं..."} {"inputs":"...य, या अनोळखी प्रदेशात रेल्वेमार्ग बांधण्याचं काम सुरू करतो काय आणि अवघ्या काही वर्षात ते संपवतो काय, सगळंच अभूतपूर्व! या बर्कले साहेबांचा बर्स्ट म्हणजेच फक्त चेहरा असलेलं शिल्प माझ्या दक्षिणेकडेच्या भिंतीवर, म्हणजेच सध्या बेस्टच्या बसगाड्यांचा डेपो आहे तिथे बघायला मिळेल बरं का तुम्हाला!'\n\n'या बर्कले साहेबाने बांधलेल्या मार्गावरून रेल्वे धावली 1853मध्ये. त्या वेळी माझा जन्म झाला नव्हता. पहिली गाडी सुटली, ती माझ्या आणि मशीद बंदर स्थानकाच्या मध्ये असलेल्या त्या वेळच्या बोरीबंदर स्थानकातून. असं म्हण... उर्वरित लेख लिहा:","targets":"चारही कोपऱ्यांमध्ये गोलाकार जिनाही होता. तसंच दुसऱ्या मजल्यावर एक सुंदर अतिथीकक्ष देखील आहे.'\n\n'इतकी वर्षं मी काय काय म्हणून नाही बघितलं, विचारा! गोरे साहेब बघितले. एत्तदेशीयांचं कल्याण व्हावं, म्हणून झटणारे जगन्नाथ शंकरशेट यांच्यासारखे दानशूर बघितले. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे थोर स्वातंत्र्यसैनिक बघितले, पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, अशा लोकांचे पाय लागण्याचं भाग्य माझ्या वाट्याला आलं.'\n\n'आणि असाच एक अभिमानाचा क्षण उगवला १५ ऑगस्ट १९४७ रोजी. दिल्लीत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नियतीच्या कराराचं ते भाषण केलं. देश स्वतंत्र झाला. अगदी माझ्या पुढ्यातच स्वातंत्र्याचा तो उत्सव मी डोळा भरून बघितला होता. रोषणाई करून छान नटून-थटून तयार झाले होते मी.''1996 मध्ये मी व्हिक्टोरिया टर्मिनसची छत्रपती शिवाजी टर्मिनस झाले. अनेक वर्षं मानेवर असलेलं व्हिक्टोरिया राणीचं जोखड त्या दिवशी उतरलं. माझ्या या नावबदलावरून अनेक विनोदही झाले. टीकाही झाली. पण मला आजही या नावाचा अभिमानच वाटतो. अगदी तीन-चार वर्षांपूर्वी या नावात आणखी बदल होऊन ते झालं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!'\n\n'सध्या जमाना तुमच्या सोशल मीडियाचा आहे ना. त्यात काय असतं तुमचं ते, 'most viewed' का काहीतरी! तर बच्चमजी, आतापर्यंत सगळ्यांत जास्त फोटो काढल्या गेलेल्या इमारतींपैकी मी एक आहे. मगाशी म्हटलं, तसं किती चित्रपटांमध्ये मी झळकले, याची काही गिनतीच नाही. पण धावती आगगाडी आणि मग पडद्यावर दिसणारी मी, हे झाल्याशिवाय तुमचा नायक गावावरून मुंबईत आला, हेच मुळात सिद्ध व्हायचं नाही एके काळी. आताचे नायक काय बाबा. गावावरून येतच नाहीत. ते येतात थेट अमेरिका किंवा गेलाबाजार युरोपमधून. असो!'\n\n'इतक्या वर्षांमध्ये काय काय बघितलं नाही मी! 1982 साली निघालेला कामगारांचा विराट मोर्चा माझ्या अंगावरूनच पुढे गेला होता. काही वर्षांपूर्वी आझाद मैदानात झालेल्या रझाकारांचं थैमानही माझ्या डोळ्यांदेखत घडलं, मुंबईतली शेवटची ट्राम धावली, तीसुद्धा माझ्याच समोरून. मराठा आंदोलन असो किंवा दलितांचा मोर्चा, शेतकरी मोर्चा असो किंवा शिक्षकांचा मोर्चा, सगळं मी बघितलं. 1993च्या दंगलींनी मनावर केलेले ओरखडे अजूनही बुजता बुजत नाहीत.'\n\n'अशीच एक भळभळती जखम झाली 26 नोव्हेंबर 2008 रोजी. अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने माझ्याच आवारात बेछुट गोळीबार सुरू केला. अनेक जण ठार..."} {"inputs":"...य. त्याबाबत मात्र राही भिडे म्हणतात, \"केंद्रावर टीका सहाजिक आहे. याचं कारण कोरोनाविरोधातली सध्याची लढाई केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. केंद्रामुळं राज्याला काम करण्यात काही बंधनं येत असतील, तर टीका होणं सहाजिक आहे.\"\n\nमात्र, केंद्र सरकारवर सामनातून टीका म्हणजे 'दोन दगडावरील पाय' असल्याचं हेमंत देसाईंना वाटतं. \n\n\"लॉकडाऊन किंवा एकूणच स्थितीबाबत सामनाच्या अग्रलेखातील भूमिका पाहता, शिवसेना दोन्ही दगडांवर पाय ठेवून परिस्थितीचं आकलन करताना दिसतेय. केंद्र सरकारशी संघर्ष न करण्याची भूमिका उद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"णतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यंत अनेक भारतीय कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे.\n\nराजकारणातही भारतीय पुढे येत आहेत\n\nअमेरिकेत भारतीय समुदाय आर्थिक बाजूने बळकट अवस्थेत आहे आणि विविध राजकीय समूहांच्या निवडणुकीय निधीमध्येही या समुदायाचा सहभाग अधिकाधिक राहिलेला आहे.\n\nआता भारतीय वंशाचे लोक अमेरिकेत प्रत्येक स्तरावरील राजकारणात सहभाग घेत आहेत. शालेय मंडळाची निवडणूक असो की शहर मंडळाची निवडणूक असो, शहराचं महापौर पद असो की प्रांतिक सभेतील सदस्यत्व असो, भारतीय वंशाचे लोक पुढाकार घेऊन निवडणूक लढवत आहेत.\n\nसध्या अमेरिकेत प्रतिनिधीगृहामध्ये च... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणून काम करत होते.\n\nभारतीय वंशाचे उपेंद्र चिवुकुला\n\nचिवुकुला 1990च्या दशकात न्यू जर्सीमधून राजकारणात सहभागी झाले. त्यांनी स्थानिक पातळीवर काम सुरू केलं.\n\nत्या काळी भारतातून आलेल्या खूपच कमी लोकांचा राजकारणाकडे कल होता.\n\nत्या आरंभिक दिवसांची आठवण सांगताना चिवुकुला म्हणतात, \"सुरुवातीच्या काळात मी एकटाच स्थानिक राजकारणात काम करत होतो. त्या काळी भारतीय वंशाच्या कमी लोकांकडे ग्रीन कार्ड किंवा अमेरिकी नागरिकत्व असायचं.\"\n\n\"न्यू जर्सीमध्ये 1992 साली एकदा मी भारतीय वंशाच्या लोकांची मतदानासाठी नोंदणी करण्याकरिता एका स्थानिक मंदिरात गेलो. तिथे चार तास बसून राहिल्यानंत केवळ एका व्यक्तीने नोंदणी केली,\" असं चिवुकुला सांगतात.\n\nमग काही वर्षांनी ते फ्रँकलिन टाउनशिपचे महापौर म्हणून निवडून आले. त्यानंतर 2001 साली चिवुकुला न्यू जर्सीच्या प्रतिनिधीसभेची निवडणूक जिंकले. सौरऊर्जा, ऑफशोअर विंड, कॅप अँड ट्रेड यांसारखी काही प्रमुख विधेयकं त्यांनी मांडली. इंजीनियरिंगची पार्श्वभूमी असल्यामुळे ते तांत्रिक विषयांमध्ये विशेष सहभाग घेऊ लागले, परिणामी त्यांचे सहसदस्य त्यांना 'टेक असेम्ब्लीमॅन' असं म्हणत असत.\n\nचिवुकुला 2014 सालपर्यंत न्यू जर्सी प्रतिनिधीसभेचे सदस्य होते. त्या सहा वर्षांच्या काळात ते सभागृहाचे उपाध्यक्षदेखील होते.\n\n2012 व 2014 या काळात चिवुकुला न्यू जर्सी क्षेत्रातून अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीलाही उभे राहिले, पण डेमॉक्रेटिक पक्षाच्या प्राथमिक निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.\n\nसध्या चिवुकुला न्यू जर्सीमध्ये युटिलिटी बोर्डाचे आयुक्त आहेत.\n\nभारतीय वंशाचे लोक आता प्रत्येक स्तरावर वर चढून राजकारणामध्ये सहभागी होत आहेत, असं चिवुकुला सांगतात.\n\nकमला हॅरिस उपराष्ट्राध्य झाल्या, त्या संदर्भात ते म्हणतात, \"आपल्या भारतीय वंशाची एक स्त्री देशाची उपराष्ट्राध्यक्ष झाली, याचा आम्हाला खूप आनंद आहे. हॅरिस खूप महत्त्वाकांक्षी आहेत आणि त्यांना अनेक संधी उपलब्ध आहेत. आता त्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत कशा पोचतील याचा विचार करावा लागेल.\"\n\nभारत-अमेरिका आण्विक करारामधील भूमिका\n\nइंडियानामध्ये राहणाऱ्या एका भारतीय अमेरिकी डॉक्टरने अनेक दशकं तिथे वास्तव्य केलं आहे आणि भारतीय समुदायाचा अमेरिकेतील विकास पाहिला आहे.\n\nगुजरातमधील बडोद्यात जन्मलेले अमेरिकी डॉक्टर भारत बराई गेली 45 वर्षं अमेरिकेत राहत आहेत. 1970च्या दशकात त्यांनी भारतातच..."} {"inputs":"...यंत भारत आणि पाकिस्तान दोघांनीही या भागातल्या सीमेविषयी स्पष्टीकरण दिलेलं नव्हतं.\n\n70 च्या दशकात काही अमेरिकी कागदपत्रांमध्ये NJ 9842 पासून पुढचा काराकोरम रेंजचा परिसर पाकिस्तानचा भाग असल्याचं सांगितलं जाऊ लागलं आणि इथेच भारताचं डोकं ठणकलं. \n\nकॅप्टन संजय कुलकर्णी\n\nया भागावर दावा मजबूत करण्यासाठी पाकिस्तान पाश्चिमात्य गिर्यारोहकांनाही इथे पाठवत असल्याचं भारताला कळलं. 80 च्या दशकात उंच भागात सहज वावरता येईल, असे कपडे पाकिस्तान जर्मनीकडून खरेदी करत असल्याची माहिती रॉ या भारताच्या गुप्तचर संस्थेला म... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याचं पार्थिव बेस कॅम्पवर नेण्यासाठी हेलिपॅडपर्यंत आणण्यात आलं. मात्र, काही अत्यावश्यक सामुग्री पोहोचवायची असल्याने पायलट त्याकामात होते. त्यामुळे जवानाचं पार्थिव संध्याकाळीच खाली नेता येईल, असं त्यांनी सांगितलं.\n\nनितीन गोखले आपल्या 'Beyond N J 9842 - The Siachen Saga' या आपल्या पुस्तकात सांगतात, \"संध्याकाळी इंधन संपल्याने पार्थिव दुसऱ्या दिवशी नेऊ, असं पायलटने सांगितलं. दुसऱ्या दिवशी आणखी काही महत्त्वाचं काम आलं. अशाप्रकारे त्या जवानाचं पार्थिक खाली न्यायला दोन आठवडे लागले. गोरखा रोज जवानाचं पार्थिव हेलिपॅडपर्यंत न्यायचे. मात्र, हेलिकॉप्टरमध्ये जागा नसल्याने ते पुन्हा परत आणायचे.\"\n\nतब्बल 20 दिवस सहकारी जवानाचं पार्थिव बंकरमध्ये सोबत ठेवल्यामुळे या जवानांना मतिभ्रम झाला. ते त्या पार्थिवाशी असं वागायचे जणू तो जवान जिवंत आहे. ते त्याचं जेवणही वेगळं ठेवायचे. अधिकाऱ्यांना हे कळल्यावर त्यांनी पार्थिवाला P-1 म्हणजे प्रेफरन्स-1 घोषित केलं. प्राधान्यक्रम यादीत पार्थिवाचा नंबर लागल्याने अखेर ते पार्थिव खाली नेण्यात आलं.\n\nपार्थिव थिजल्याने अडचण\n\nसियाचिनच्या त्या सर्वोच्च युद्धभूमीत मृत्यू झालेल्या जवानांचे पार्थिव खाली नेणाऱ्या पायटल्सचीही आपापली कहाणी आहे. बरेचदा पार्थिव खाली उतरवण्यात उशीर होत असल्याने पार्थिव थिजायचे. चेतक हेलिकॉप्टर्समध्ये एकच पार्थिव ठेवण्याची जागा असते. अनेकदा तर जवानांना मृत्यू झालेल्या आपल्या सहकारी जवानांची हाड मोडून त्यांना स्लिपिंग बॅगमध्ये भरून हेलिकॉप्टरमध्ये ठेवावं लागलं. \n\nब्रिगेडियर आर. ई. विलियम्स यांनी 'The Long Road to Siachen : The Question WHY' हे पुस्तक लिहिलं आहे. यात ते लिहितात, \"जखमी जवानांना हेलिकॉप्टरने खाली आणणं सोपं होतं. मात्र, मृत जवानांचे पार्थिव हेलिकॉप्टरने खाली उतरवणं तेवढंच कठीण होतं. बरेचदा आम्हाला अत्यंत अमानुष पद्धतीने पार्थिवाला दोरीने बांधून खाली ढकलावं लागे. मात्र, याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. कारण अनेक दिवस पार्थिव बर्फात राहिल्यामुळे दगडासारखे टणक व्हायचे.\"\n\nबर्फात अडकले\n\nलेफ्टनंट कर्नल सागर पटवर्धन 1993-94 साली युनिट 6 जाटच्या जवानांसोबत सियाचिनमध्ये तैनात होते. एकदा लघुशंकेसाठी ते तंबूबाहेर पडले आणि नुकत्याच पडलेल्या बर्फात कमरेपर्यंत अडकले. \n\nपटवर्धन सांगतात, \"मी त्या बर्फातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असताना माझा बूट एका छिद्रात अडकला. मी बराच..."} {"inputs":"...यंत महत्त्वपूर्ण असतात. त्यांना 'काँस्टिट्यूशनल मेडिसीन' म्हणतात. अर्सेनिक अल्बम 30 हेही एक काँस्टिट्यूशनल मेडिसीन आहे.\" \n\nज्या रुग्णांना सर्दी, खोकला, ताप, जीव जाण्याची भीती वाटणं अशी लक्षणं आहेत त्यांना हे औषध दिलं जातं. कोव्हिड-19 मध्येही अशीच लक्षणं आहेत. त्यामुळेच हे औषध कोव्हिडच्या रुग्णांना दिलं जाऊ शकतं, असंही वैशंपायन सांगतात. \n\n\n\n\n\n\n\n\n\nपण मग अर्सेनिक अल्बम 30 मुळे रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढते? तज्ज्ञांच्या मते रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता कशी वाढवता येईल, यावरच होमिओपॅथीचा आधार आहे. ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"े 'like cures like' असं म्हणतात. याचा अर्थ आहे काट्याने काटा काढणं. म्हणजे काय, तर ज्या तत्त्वापासून किंवा पदार्थापासून आजार तयार होतो, तेच तत्त्व औषध म्हणून वापरायचं. \n\nपण जर होमिओपॅथीची औषधं खूप मोठ्या प्रमाणात घेतली तर ती जीवघेणीसुद्धा ठरू शकतात असंही यपूर्वी तज्ज्ञांना आढळून आलंय आणि म्हणूनच औषध देण्यापूर्वी ते औषध डायलूट केलं जातं. यावरूनच होमिओपॅथी आणि अलोपॅथीदरम्यान वाद आहेत. कारण तज्ज्ञांच्या मते जर होमिओपॅथीचं औषध इतकं डायल्यूट केलं गेलं तर मग त्यात मूळ गोष्टी फारच कमी प्रमाणात राहातात.\n\nप्लसिबो इफेक्ट म्हणजे काय?\n\nपण या बरं होण्यामागे औषधांपेक्षा त्या रुग्णाच्या इच्छाशक्तीमुळेच आजार बरा झाल्याचं काही संशोधक म्हणतात. याला 'प्लसिबो इफेक्ट' म्हणतात. 'प्लासिबो इफेक्ट' म्हणजे त्या औषधामध्ये नेमका काय कंटेट आहे, हे माहीत नसतानाही तो रुग्ण ते औषध घेत राहतो. या औषधाने आपण बरे होऊ, असं त्या व्यक्तीला वाटत असतं. पण खरं तर त्या गोळ्यांमध्ये काहीच केमिकल नसतं. \n\n'प्लासिबो इफेक्ट' या संकल्पनेबद्दल बरंच काही लिहिलं गेलंय. काही जणांना वाटतं की, पूर्ण होमिओपॅथी याच सिद्धांतावर अवलंबून आहे. पण तसं असतं तर लहान मुलं का बरी झाली असती? त्यांना तर औषध म्हणजे काय आणि ते घेतल्यावर आपण बरे होऊ हेसुद्धा माहीत नसतं, असाही युक्तिवाद केला जातो. \n\nपण होमिओपॅथी आणि अर्सेनिक अल्बम 30 बद्दल बोलताना हेसुद्धा स्पष्ट करणं तितकंच गरजेचं आहे की, या दोन्ही गोष्टींमुळे कोरोनापासून पूर्णपणे बचाव होऊ शकतं हे मात्र सिद्ध झालेलं नाही. पण जिथे कोरोनाची लस आलेली नाही आणि आपल्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आपण सगळेच जण अवलंबून आहोत तिथे अर्सेनिक अल्बम 30 आणि होमिओपॅथीमुळे काही जणांना आधारही मिळतोय.\n\nपण तुम्हाला तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवायची असेल तर तुमच्या आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश अधिक करा. व्यायाम, फिरायला जाणं या गोष्टी नियमित करा. संतुलित आहार घ्या, पुरेशी झोप घ्या आणि मुख्य म्हणजे ताण-तणाव घेऊ नका. या गोष्टी जर केल्या तर तुमची रोग प्रतिकारक क्षमता नैसर्गिकरीत्या वाढू शकते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यंत सुनावणी स्थगित होणार नाही. अशा स्थितीत पुढच्याच दिवशी सुनावणी करता येईल आणि तसं करण्याचं कारण लेखी रेकॉर्डवर आणावं लागेल.\" असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. \n\nप्रकरण नंबर 197 आणि 198\n\nन्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव ज्या बाबरी मशीद प्रकरणाचा निर्णय देणार आहेत त्याचा संबंध 6 डिसेंबर 1992 रोजी नोंदवलेल्या एफआयआरशी आहे. प्रकरण नंबर 197मध्ये लाखो कारसेवकांच्या विरुद्ध डाका, लूट, दुखापत करणे, सार्वजनिक प्रार्थनास्थळाचं नुकसान आणि धर्माच्या नावावर दोन समुदायांमध्ये वैमनस्य वाढवण्याचा आरोप क... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाहीत ते अशी टाळाटाळ करतात. एखाद्या खटल्यात अशी स्थिती आली तर साक्षीदाराला उपस्थित राहाण्याचे आदेश देऊ शकतात. जर ते उपस्थित राहिले नाहीत तर त्यांच्यावर सक्ती केली जाऊ शकते. त्यांच्यावर वॉरंट बजावलं जाऊ शकतं. त्यांना अटक करून कोर्टासमोर आणलं जाऊ शकतं. न्यायालयाकडे ते अधिकार असतात.\"\n\n30 सप्टेंबर\n\nमुघल बादशहा बाबराने तयार केलेल्या मशिदीला पाडलं त्याच्याशी संबंधित एका ऐतिहासिक प्रकरणाच्या निर्णयावर सुप्रिम कोर्टानं आधीच निकाल दिला आहे.\n\nगेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राम मंदिराच्या बाजूने निर्णय झाला. 70 वर्षांपूर्वी मुसलमानांना प्रार्थना करण्यापासून अयोग्य पद्धतीनं रोखण्यात आलं आणि 27 वर्षांपूर्वी मशीद अवैधरित्या पाडली गेली असं न्यायाधीशांच्या घटनात्मक पीठानं स्पष्ट केलं होतं.\n\nदुसऱ्या प्रकरणात निकालासाठी 30 सप्टेंबरची वाट पाहिली जात आहे. बेकायदेशीररित्या पाडली गेलेल्या बाबरी मशीद प्रकरणातील आरोपींबाबत निर्णय देणं जबाबदारीचं काम आहे.\n\nएस. सी. पाठक सांगतात, \"लोक काय म्हणतील याचा न्यायाधीशांवर परिणाम होत नाही. आपल्या निर्णयाचं कौतुक होईल की टीका याकडे ते लक्ष देत नाहीत. त्यांच्यासमोर कोणते साक्षीपुरावे आहेत. पुराव्यांची विश्वसनीयता किती यावरच न्यायाधीशांना निर्णय द्यायचा असतो.\"\n\n1 सप्टेंबरला न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांच्या कोर्टानं सुनावणी पूर्ण केली आणि 2 सप्टेंबरपासून निवाड्याचं लेखन सुरू केलं होतं. सीबीआयनं या प्रकरणात 351 साधी आणि 600 दस्तावेज दाखल केले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यंत सुस्पष्ट, तर्कसुसंगत, तत्त्ववेत्त्यांनाही मागे टाकेल, असं असल्याचं वर्णन महाभारतात येतं. (३.२८१.२५-३५).\n\nसत्यवानाला यमाकडून परत मिळवून आणते ती व्रतवैकल्यातून निर्माण होणारी निष्ठा की तिचं खरं उत्कट प्रेम - हा या निमित्ताने उपस्थित केला जावा असा प्रश्न. या इतक्या चांगल्या कथनाची जागा एका कर्मकांडाच्या (ritualistic) कृतीने घ्यावी यासारखा दुसरा दैवदुर्विलास नाही. जिथे उत्कट प्रेम आहे तिथे निष्ठा ही आपोआप येतेच. बर तिच्या अशा प्रदर्शनाची गरज भासत नाही.\n\nपण हे कथन आज फक्त या व्रताबरोबर वाचल्या जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे बाजूलाच राहतं. मुळातच या मराठी कथेत फक्त 'पातिव्रत्य' या गुणावरच सगळं लक्ष केंद्रित केलं गेलं आहे, हे जरा विचित्रच वाटतं. \n\nएखादी 'सावित्री' ही अशी तिचीतिचीच, स्वतंत्रपणे अस्तित्वात राहूच कशी शकते? हीच खटकणारी गोष्ट असू शकते. मग तिची सांगड एका सत्यवानाशी घातली जाते. मग ही वैयक्तिक गोष्ट सामाजिक केली जाते. तिची नाळ अन्य स्त्रियांशी आणि त्यांच्या पातिव्रत्याशी जोडली जाते.\n\nमनात असाही विचार येऊन जातो की पुरुषसत्ताक विचारांच्या ज्या आविष्कारांची आपण वरती चर्चा केली, ते अनादि काळापासून 'स्त्री' या एका अफाट सृजनशक्तीमुळे धास्तावलेलेच आहेत. त्यामुळे तिच्या अन्य गुणांची, क्षमतांची जाणीव अन्य स्त्रियांना करून देण्यापेक्षा सोयिस्करपणे \"पातिव्रत्य\" या चौकटीत तिला नटवणं हे अधिक सोपं आणि कमी त्रासदायक वाटत असावं. \n\nपण या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आणखीही काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. 'जुनं ते सगळंच सोनं' हा दष्टिकोन जसा सकस नाही, तसंच 'जुनं ते सगळंच बुरसटलेलं' हाही दष्टिकोन तपासून घ्यायला पाहिजे. \n\nआधुनिकतेने आपल्याला आपल्यालाच साहित्याकडे, संस्कृतीकडे पाहण्याचे अनेक दृष्टिकोन दिले, हे जरी बरोबर असलं तरी फक्त काळाच्या दृष्टीने अलीकडे जन्माला आलेलं साहित्य सकस विचार देणारं आणि जुनं साहित्य भलतंच काहीतरी रुजवणारं असा काहीसा समज रूढ झाला आहे, तोही दूर होणे गरजेचे आहे. साहित्य कोणत्याही काळातील असलं तरी त्याचं डोळस 'वाचन' होणं नितांत गरजेचं आहे.\n\nसावित्रीची जेव्हा नेभळट नायिका होते...\n\nया कथेतील सावित्रीची तुलना द्रौपदीशी करता येईल. सभेमध्ये पांडवांचा आणि प्रत्यक्ष द्रौपदीचा ज्या अतिशय हीन पातळीवर अपमान होतो, तो म्हणजे पांडवांसारख्या पराक्रमी वीरांसाठी मृत्यूहूनही भयंकर प्रसंग होता. \n\nत्यातून त्यांना द्रौपदी बाहेर काढते आणि स्वतः त्यांच्याबरोबर वनवासाला जाते. या प्रसंगाचं वर्णन महाभारतात द्रौपदीने पांडवांना एखाद्या नावेप्रमाणे तारलं या शब्दांत केलं आहे.\n\nजीवनात अनेक वेळा माणसावर 'श्रेयस्‍' (ultimately good) आणि 'प्रेयस्‍' (प्रिय, immediately palatable) यातील एकाची निवड करण्याची वेळ येते. त्यावेळी तो नेमकी कशाची निवड करतो त्यावरून त्याचं मूल्य ठरतं.\n\nआयुष्यातील सर्व चढ-उतारांमध्ये घराला सावरून धरणारी एखादी स्त्री असेल, तर तिने नाही केलं एखादं व्रत तर फारसं काही बिघडत नाही. सावित्रीची आत्मनिर्भरता, यमासारख्या धर्म जाणणाऱ्या..."} {"inputs":"...यंत्रणेवर ताण असताना सगळ्यांची चाचणी करणं आपल्याला परवडणारंही नाही. राज्याची लोकसंख्या 12 कोटी आहे. रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पोहोचली आहे.\"\n\n\"मुंबई वगळलं तर रुग्णांची संख्या 65 टक्के कमी होईल. मुंबईत रुग्ण संख्या वाढण्याची कारणे वेगळी आहेत. मुंबईला आंतरराष्ट्रीय प्रवासाची मोठी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे राज्याची संख्या ही देशात सर्वाधिक दिसते.\" \n\n'डॉक्टर आणि नर्सना सुरक्षा द्या'\n\nडॉ. जयेश लेले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"आजही डॉक्टर्स आणि नर्सेसना पीपीई किट्स पुरेशा मिळत नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यक सांगतात. \n\nतिन्ही नेते गडकरींचे निकटवर्तीय हा समान दुवा\n\nज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात एकचालकानुवर्ती पद्धतीनुसार काम करतात, असं मत आहे.\n\n\"त्याचीच प्रतिमा राज्यात पाहायला मिळत आहे. अशी पद्धत त्यांनी गुजरातमध्ये वापरली पण याला 'गुजरात पॅटर्न'पेक्षाही 'मोदी पॅटर्न' म्हणणं जास्त योग्य ठरेल. एक सर्वोच्च नेता असतो आणि इतरांना आदेश पाळावे लागतात. सगळ्यांची तिकीटं केवळ ते स्पर्धेत आहेत म्हणूनच कापली असं नाही. तिघांचीही कारणं वेगवेगळी असली तरी तिघेही निती... उर्वरित लेख लिहा:","targets":"े पडली आहे.\"\n\nसगळे अधिकार मुख्यमंत्र्यांच्या हातात असल्यास चांगल्या पद्धतीने सत्ता हाताळता येते, असा मोदी-शहा यांचा विचार आहे. त्यानुसार त्यांनी फडणवीस यांना निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. ही बाब चांगली असली तरी सत्ताकेंद्राच्या अट्टहासामुळे कुरघोडीचं राजकारण घडतं, असं ज्येष्ठ पत्रकार आदिती फडणीस यांना वाटतं. \n\nगुजरातमध्येही अशा पद्धतीचं राजकारण पाहायला मिळाल्याचं अजय नायक सांगतात. \"2017 मध्ये गुजरातमध्ये भाजपची स्थिती वाईट आहे, असं दिसून आल्यानंतर अल्पेश ठाकोर, धवलसी यांसारख्या काही नेत्यांना काँग्रेसमधून भाजपमध्ये घेण्यात आलं. काँग्रेसमधून निवडून आलेल्या जवाहर चावडा यांना तर सकाळी आमदारकीचा राजीनामा द्यायला लावून दुपारी त्यांचा मंत्रिपदाचा शपथविधी घेण्यात आला होता. इतर पक्षातून आलेले आणि लाभाची पदे मिळालेले नेते यांच्याविरोधात बोलण्याचा प्रश्नच नाही. जुन्या फळीतील नेत्यांऐवजी आपल्या मर्जीतल्या उमेदवारांची वर्णी लावणं ही एक राजकारणाची पद्धत आहे,\" असं नायक सांगतात.\n\nजाणार तरी कुठे?\n\nआदिती फडणीस सांगतात, \"ज्यांचे तिकीट कापण्यात आले असे नेते सध्या त्याविरोधात चकार शब्द बोलायला तयार नाहीत. कोणाचीही बंडखोरीची भाषा नाही. खडसे यांनी त्यातल्या त्यात थोडासा प्रयत्न केला, पण त्यांनीही नंतर मवाळ धोरण स्वीकारलं आहे.\" \n\nयामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आदिती फडणीस यांनी म्हटलं, \"डच्चू देण्यात आलेल्या नेत्यांकडे पक्षाचा निर्णय स्वीकारण्याशिवाय कोणताच पर्याय उपलब्ध नाही. विरोधी पक्ष तुल्यबळ नाही. पक्षाविरोधात जाण्याची रिस्क महागात पडू शकते, याचा अंदाज त्यांना आहे. केंद्रात दाद मागावी तर त्यांनीच सगळे अधिकार राज्यात दिलेले आहेत. नितीन गडकरी कधीकधी बोलण्याचा प्रयत्न करत होते. ते त्यांनी पूर्णपणे थांबवलं आहे. त्यामुळे जाणार तरी कुठे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.\" \n\nभाजपनं डच्चू दिलेले मंत्री\/माजी मंत्री\n\nतिकीट नाकारण्यात आलेले आमदार\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यक्तिमत्व. फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव पॅट्रिक यांच्याकडे आहे. ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक यांनी फिजिओथेरपी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघाबरोबर ते काम करत होते. दुखापतींचं व्यवस्थापन ही पॅट्रिक यांच्यावरची जबाबदारी. \n\nपॅट्रिक फरहार्ट\n\nटीम इंडिया सतत खेळत असते. साहजिक खेळाडूंना दुखापती होण्याची शक्यता सर्वाधिक. खेळाडूंना दुखापती होऊ नयेत म्हणून पॅट्रिक आखणी करतात. \n\nदुखापत झाली तर त्या खेळाडूला लवकरात लवकर बरं करण्याचं काम पॅट्रिक बघतात. मैदानावर ए... उर्वरित लेख लिहा:","targets":"करत असते. या प्रवासाची आखणी तसंच एअरपोर्ट ते स्टेडियम, स्टेडियम ते हॉटेल, सराव सत्र कुठे होणार अशा अनेक गोष्टी सुरू असतात. त्या सगळ्याचं नियोजन लॉजिस्टिक मॅनेजरकडून केलं जातं. हृषिकेश ते लिलया करतात.   \n\nधनंजय, व्हीडिओ अॅनलिस्ट\n\nव्हीडिओ अनॅलिस्ट धनंजय\n\nधनंजय हे व्हीडिओ अनॅलिस्ट आहेत. व्हीडिओच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंचा खेळाचा अभ्यास करून त्यानुसार डावपेच आखले जातात. अनेक खेळाडू स्वत:च्या खेळातील उणीवाही जाणून घेतात. \n\nएखाद्या विशिष्ट खेळाडूसाठी डावपेच आखण्यासाठी व्हीडिओंचा वापर केला जातो. व्हीडिओंचा अभ्यास करून खेळाडूंना आवश्यक माहिती पुरवण्याचं काम धनंजय करतात. \n\nमौलीन पारीख आणि राजल अरोरा, मीडिया मॅनेजर \n\nमौलीन पारीख\n\nहे दोघे माध्यम व्यवस्थापनाचं काम बघतात. टीम इंडियाचे अपडेट्स प्रेस रिलीजच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांना पोहोचवणं, प्रेस कॉन्फरन्सेस आयोजित करणं, अन्य मीडिया कमिटमेंट्स सांभाळण्याचं काम या दोघांतर्फे केलं जातं. \n\nकोणत्याही मोठ्या स्पर्धेदरम्यान खेळाडूंना कठोर आचारसंहितेचं पालन करावं लागतं. माध्यम व्यवस्थापक खेळाडू, संघ यांच्याबद्दलची माहिती मीडियाला ते देतात. दुखापती, सराव सत्र, बदली खेळाडू याबरोबरच एखादा वाद उद्भवला असेल तर या दोघांतर्फे बाजू कळवली जाते. \n\nया सपोर्ट स्टाफच्या बरोबरीने टीम इंडिया व्यवस्थापनाने चार नेट बॉलर्सना इंग्लंडमध्ये नेलं आहे. अवेश खान, दीपक चहर, नवदीप सैनी आणि खलील अहमद हे चौघंजण टीम इंडियाबरोबर आहेत.\n\nवर्ल्ड कपसाठीच्या अधिकृत संघाचा ते भाग नाहीत, पण टीम इंडियाच्या सराव सत्रावेळी हे चौघं उपस्थित असतात. वर्ल्ड कपवेळी बरेच संघ असतात. नेटमध्ये फलंदाजांना सराव मिळावा यासाठी राखीव बॉलर्सची आवश्यकता असते. त्यादृष्टीने या चौघांना संघाबरोबर नेण्यात आलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यक्ती केंद्रित असतात. \n\nपण संपूर्ण समाजालाच एखादा आजार भेडसावत असेल आणि त्याची भीती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मनात घर करून बसली असेल तर अशा केसेस प्रमाण नक्कीच वाढू शकतं. \n\nकोरोना व्हायरसच्या बाबतीत हे शक्य आहे ?\n\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झाला नसला तरी लोकांना आपल्या शरीरात त्याची लक्षणं दिसू शकतात का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा परिस्थितीत टेस्ट करण्यासाठी लोकांचा रेटा वाढेल, त्याला हाताळायला आपली आरोग्य व्यवस्था सक्षम आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी आम्ही त... उर्वरित लेख लिहा:","targets":"मनातली भीती कमी होईल. पण दुसरीकडे हेही लक्षात घ्यायला हवं की कोरोना व्हायरसच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच संक्रमण झालेल्या पेशंटची संख्या वाढत जाईल,त्यामुळे टेस्ट किट्स जरी वाढले तरी त्यांचा वापर विचारपूर्वकच करावा लागेल.\"\n\nखरंतर याचा एक सोपा उपाय आपल्या हातात आहे. आयसोलेशन,आणि घराबाहेर न पडणं. त्याबरोबर आपल्या शरीराकडे लक्ष देणं. मी अगदी सोपा उपाय करणार आहे,मला भीती वाटते की मला सर्दी होईल किंवा घसा खवखवेल, तर ते होऊ नये यासाठी पूर्ण काळजी घेणार. हात स्वच्छ धुण्यापासून, गरम पाण्याने गुळण्या करणं, थंड पाणी न पिणं किंवा अगदी अजून 21 वेळा ताप आलाय का ते पाहाणं. नुकसान काहीच नाही यात. उलट फोबिया झाला असेल तर तोच बरा होईल. बाकी कोरोना व्हायरसची लक्षणं एव्हाना तुम्हालाही पाठ झालीच असतील! \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यक्ष जवळ असण्याऐवजी डिजीटली जवळ येतील. एकत्र येऊन मीटिंग घेणे किंवा व्हिडियो कॉन्फरंसिंग यासाठी ऑफिसमध्ये आता जास्त जागेची गरज असेल. \n\nदोन व्यक्तींमध्ये सहा फुटांचं अंतर ठेवायचं असेल तर ऑफिसला फार मोठी जागा लागणार आहे. काचेसारख्या वस्तू जास्त वापरल्या जातील. कारण काच सहज निर्जंतूक करता येते. अँटी-बॅक्टेरियल कोटिंग असलेल्या वस्तूंना जास्त पसंती मिळेल. \n\nकृषी\n\nभारतात कृषी क्षेत्र जवळपास 50% रोजगार देणारं क्षेत्र आहे. तर सकल राष्ट्रीय उत्पन्नात या क्षेत्राचा वाटा 17% आहे आणि इतर कुठल्याही व्यवसायाप... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाईल महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. \n\nनोकरीत बदल\n\nजगभरातल्या कंपन्या नवीन बिझनेस मॉडलवर मंथन करत आहेत. कोव्हिड नंतरच्या काळात अनेक रोजगार निरर्थक झाले आहेत आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणं गरजेचं होणार आहे.\n\n2030 सालापर्यंत ऑटोमेशनमुळे (यांत्रिकीकरणामुळे )जगभरातल्या जवळपास 14% कामगारांना नवीन रोजगार शोधावा लागेल, असा अंदाज 2017 साली मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्युटने व्यक्त केला होता. मात्र, जागतिक आरोग्य संकटामुळे ही समस्या अधिक गहिरी होत आहे. \n\nतज्ज्ञांच्या मते आता फ्रीलान्स कामाकडे वेगळ्या दृष्टीकोनातून बघितलं जाईल. जिग इकॉनॉमी म्हणजेच कायमस्वरूपी नोकरीऐवजी कंत्राटी, हंगामी, फ्रीलान्स अशा रोजगारावर आधारित अर्थव्यवस्था बळकट होईल आणि जास्तीत जास्त कंपन्या याचा अंगीकार करतील. \n\n'शेफ ऑन कॉल' यासारखे रोजगाराचे नवीन मार्ग अस्तित्वात येतील. संसर्गाच्या भीतीने लोक रेस्टॉरंटमध्ये जाणार नाहीत. रेस्टॉरेंटमधल्या खाण्याची आठवण मात्र होईल. तेव्हा आपल्याच स्वयंपाकघरात रेस्टॉरंटमधला शेफ आला आणि त्याने नवनवीन पदार्थ बनवून खाऊ घातले तर लोक त्याला पसंती देणारच. \n\nसलून, हाऊसकिपींग, समारंभ, फिझियो थेरपी, क्रीडा प्रशिक्षक, कॅशिअर, सुरक्षा कर्मचारी, कोरिओग्राफर्स, नट असे अनेक व्यवसाय असुरक्षित म्हणून बघितले जाऊ लागले आहेत. अनेक कामं आता डिजीटल होऊ लागली आहेत. उदाहरणार्थ योग, नृत्य आणि संगिताचे ऑनलाईन क्लासेस मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. यात लाईव्ह स्ट्रिमिंगचेही पर्याय आता उपलब्ध आहेत. \n\nकाही एचआर प्रोफेशनल्सच्या मते नजिकच्या भविष्यात क्लाउड कॉम्प्युटिंग, कृत्रिम प्रज्ञा (आर्टिफिशिअल इंटेलिजन्स), मशीन लर्निंग, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा कौशल्य या सर्व कामांसाठी जास्तीत जास्त डेटा इंजीनिअर्स, डेटा अॅनालिस्ट आणि डेटा सायंटिस्ट यांची गरज भासणार आहे. इतकंच नाही तर अशाप्रकारे काम करताना ताण वाढणार आहे. त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्याची निवड करताना इमोशनल इंटेलिजन्स म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता याचाही विचार होईल. \n\nरोबोटिक्स आणि ऑटोमेशन \n\nभारतात 2011 सालापासून रोबोट्सवर काम सुरू झालंय. कोरोना आरोग्य संकटाने त्याला चालना मिळाली आहे. हॉटेल्स, मॉल्स, हॉस्पिटल्स आणि घरातसुद्धा खिडक्या, दारं, लादी पुसणे, एअर डक्ट्स स्वच्छ करणे इतकंच कशाला बागेतलं गवत काढणे, अशा दैनंदिन कामासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर रोबोट्सची मदत घेतली जाऊ शकते. \n\nमिलॅग्रो..."} {"inputs":"...यगती मंदावली आणि रक्त दाबही कमी झाला. हे सगळे काहीतरी वाईट झाल्याचे किंवा नव्याने इन्फेक्शन झाल्याचे संकेत होते.\n\nआता वेळ घालवण्यात अजिबात अर्थ नव्हता. डॉ. सिन्हा हॉस्पिटलमध्ये परतत असतानाच त्यांनी आयसीयूमधल्या आपल्या टीमला काय - काय करायचं त्याची माहिती दिली होती.\n\nडॉक्टर जेव्हा आल्या त्याच्याआधीच मुखर्जींना वाचवण्याची तयारी वेगाने सुरू झाली होती.\n\nडॉ. सरस्वती सिन्हा\n\nशेवटचा उपाय म्हणून डॉ. सिन्हा आणि त्यांच्या टीमने नव्याने झालेलं इन्फेक्शन घालवण्यासाठी अँटिबायोटीक्सचा मोठा डोस त्यांच्या रक्तव... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षाच्या सासूबाईही अंथरुणाला खिळलेल्या होत्या. सोबत काहीशा अपंग असलेल्या काकूही तिथेच होत्या. यापैकी कोणाचीही कोव्हिड-19 ची चाचणी पॉझिटीव्ह निघालेली नव्हती.\n\nएक मोठं गंडांतर टळलं होतं. पण, मुखर्जींची तब्येत गंभीर आणि अस्थिरच होती.\n\nमुखर्जी आयसीयुमध्येच होते.\n\nमुखर्जींचं वजन खूप जास्त होतं. वजन जास्त असलेल्या रुग्णांना श्वास घेण्यासाठी वळवणं आणि हाताळणं अवघड असतं. डॉक्टरांनी त्यांना मलेरियाच्या उपचारांसाठी वापरलं जाणारं हायड्रोक्सीक्लोरोक्वीन औषध दिलं होतं आणि सोबत व्हिटॅमिन्स, अँटीबायोटीक्स आणि झोपेची औषधंही दिली होती. तरीही त्यांचा ताप काही केल्या कमी होत नव्हता.\n\nमुखर्जींच्या बेडजवळ असलेला अलार्म बहुतेकदा प्रत्येक रात्रीच वाजायला लागायचा. कधी-कधी ऑक्सिजनचा पुरवठा कमी व्हायचा तर कधी फुप्फुसात कफ साठल्याचं एक्स-रेमध्ये दिसायचं.\n\nडॉ. सिन्हा सांगातात, \"त्यांच्या तब्येतीत खूप संथ गतीने सुधारणा होत होती. तब्येत बिघडली की काळजीची स्थिती निर्माण व्हायची.\"\n\nएव्हाना मुखर्जींना हॉस्पिटलमध्ये भरती करून एक महिना झाला होता. महिनाभरातनंतर मुखर्जी उपचारांना दाद देऊ लागले होते.\n\nऔषधांद्वारे दिल्या गेलेल्या एकप्रकारच्या कोमातून मुखर्जी बाहेर आले होते. त्यादिवशी रविवार होता. त्यादिवशी त्यांच्या पत्नी आणि मेहुणीने त्यांना व्हीडिओ कॉल केला होता. चकाकणाऱ्या मोबाईलच्या स्क्रीनकडे ते एकटक बघत होते.\n\nमुखर्जी याबद्दल बोलताना सांगतात, \"मला तेव्हा काय चाललंय हे कळतंच नव्हतं. सगळं अंधुक दिसत होतं. माझ्याशेजारी निळ्या अॅप्रनमध्ये एक महिला उभी होती. नंतर मला कळलं की त्या माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर होत्या. मी तीन आठवडे निद्राधीन होतो. मी एका हॉस्पिटलमध्ये का झोपलोय हे मला कळतंच नव्हतं. माझी त्याआधीची स्मृतीच विरून गेली होती.\"\n\nमुखर्जी पुढे सांगतात, \"पण, मला काहीसं आठवतंय. मी कोमामध्ये असताना माझ्या बंद डोळ्यांपुढे काही दृश्यं चमकून गेली होती. मी एका जागी खिळलो होतो. मला दोरीने घट्ट बांधून ठेवलं होतं. मी आजारी असल्याचं लोक मला सांगत होते. ते माझ्या कुटुंबाकडून भरपूर पैसे घेत होते. मला कोणी सोडतच नव्हतं. मी तेव्हा लोकांकडे मदतीसाठी याचना करत होतो.\"\n\nआता नव्या आयु्ष्याला सुरुवात\n\nएप्रिलच्या अखेरीस डॉक्टरांनी मुखर्जींचं व्हेंटिलेटर अर्ध्यातासाठी काढलं होतं. त्यावेळी मुखर्जी महिन्यात पहिल्यांदाच नैसर्गिकरित्या श्वास घेत होते. मुखर्जींना..."} {"inputs":"...यचं टाळलं. पण मला ते काही खरं वाटत नाही. ते वाटाघाटीत कमी पडले हीच वस्तुस्थिती आहे. त्यावेळेस ते कमी पडले याचा पश्चात्ताप त्यांना वारंवार करावा लागला आहे,\" विजय चोरमारे सांगतात. \n\nमुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा असणारे नेतेही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अनेक आहेत. अजित पवारांचं नाव त्यात सुरुवातीला असलं तरीही जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे असे सरकारमध्ये आणि विधिमंडळात महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पडलेले अनेक नेते या पक्षाकडे आहेत. \n\nउपमुख्यमंत्रिपद हे मानाचं असलं तरीही मुख्यमंत्रिपदाच्या तुलनेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"असं धवल कुलकर्णी म्हणतात.\n\nअर्थात अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नासाठी सर्वांत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांचा निर्णय. कारण सुनील तटकरेंनी म्हटल्याप्रमाणे असा कोणताही निर्णय शरद पवारच घेतील. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यचं होतं. म्हणजे सियाचिनचा हा भाग सोडून देण्यावाचून भारताकडे पर्यायच उरला नसता.\"\n\nभारताने 1984मध्ये सियाचिन ताब्यात घेतल्याचं मुशर्रफ यांना जिव्हारी लागल्याचं सुशांत सिंह म्हणतात. त्यावेळी मुशर्रफ हे पाकिस्तानच्या कमांडो फोर्समध्ये मेजर होते. ही जागा आपल्या ताब्यात घेण्याचा त्यांनी अनेकदा प्रयत्न केला होता पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. \n\nजेव्हा दिलीप कुमार यांनी नवाज शरीफना खडेबोल सुनावले\n\nया प्रकरणाचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर भारतीय नेतृत्त्वाच्या पायाखालची जमीन सरकली. भारताचे पंतप्रधान अटलबि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांची सैन्य दलं पुढे तैनात केली असती तर हे रॉ ला नक्कीच समजलं असतं.\"\n\nपाकचा युद्धाचा मनसुबा\n\nभारतीय सेनेने या परिस्थितीचा ज्याप्रकारे सामना केला त्यावर विविध दृष्टीकोनांतून टीका करण्यात आली. कारगिलमध्ये नंतर तैनात करण्यात आलेले माजी लेफ्टनंट जनरल हरचरणजीत सिंह पनाग म्हणतात, \"मी तर म्हणेन की हा पाकिस्तान्यांचा एक जबरदस्त प्लॅन होता. रिकाम्या पडलेल्या मोठ्या भूभागावर त्यांनी पुढे येत कब्जा केला. लेह - कारगिल मार्गावर त्यांनी पूर्णपणे ताबा मिळवलेला होता. हे त्यांचं मोठं यश होतं.\"\n\nमाजी लेफ्टनंट हरचरणजित सिंह यांच्यासोबत बीबीसीचे रेहान फजल\n\nलेफ्टनंट पनाग म्हणतात, \"3 मेपासून ते जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आपल्या सैन्याची कामगिरी 'बिलो पार' म्हणजे सुमार दर्जाची होती. मी तर असंही म्हणेन की पहिल्या महिन्यात आमची कामगिरी लाजिरवाणी होती. त्यानंतर जेव्हा 8व्या डिव्हिजनने चार्ज घेतला तेव्हा आम्हाला समजायला लागलं की या भागामध्ये नेमकं काम कसं करायचं. तेव्हा कुठे परिस्थिती सुधारायला लागली. ही मोहीम नक्कीच कठीण होती कारण डोंगरांमध्ये आम्ही खाली होतो आणि शत्रू उंचावर बसलेला होता.\"\n\nपनाग ती परिस्थिती समजावून सांगतात, \"म्हणजे हे असं झालं की एक माणूस शिडीवर चढून बसलेला आहे आणि तुम्ही खालून चढून त्याला उतरवण्याचा प्रयत्न करत आहात. उंच प्रदेशात ऑक्सिजन विरळ असणं ही दुसरी अडचण होती. तिसरी गोष्ट म्हणजे डोंगराळभागात आक्रमकपणे लढण्यासाठी आमच्याकडे पुरेसं ट्रेनिंग नव्हतं.\"\n\nजनरल मुशर्रफ काय म्हणतात?\n\nही एक चांगली योजना होती आणि यामुळे भारतीय लष्कर मोठ्या अडचणीत आलं होतं, असं परवेज मुशर्रफ यांनी पुन्हा पुन्हा बोलून दाखवलेलं आहे. \n\n'इन द लाईन ऑफ फायर' या आपल्या आत्मचरित्रात मुशर्रफ लिहीतात, \"ज्या चौक्यांवर आमचे फक्त 8-9 शिपाई होते त्या चौक्यांवर भारताच्या आख्ख्या ब्रिगेडने हल्ला केला. जूनच्या मध्यापर्यंत त्यांना यश मिळालं नाही. आपले 600पेक्षा अधिक सैनिक मारले गेले आणि 1500 पेक्षा जास्त जखमी झाल्याचं खुद्द भारताने मान्य केलं आहे. आमच्या माहितीनुसार याचा खरा आकडा जवळपास दुप्पट होता. प्रत्यक्षात भारताचे मोठ्या प्रमाणात सैनिक मारले गेल्याने शवपेट्या कमी पडल्या होत्या. आणि नंतर शवपेट्यांशी संबंधित एक घोटाळाही उघडकीस आला होता. \n\nतोलोलिंग झालं सर, पलटली बाजी\n\nजूनचा दुसरा आठवडा संपेपर्यंत गोष्टी भारतीय सैन्याच्या नियंत्रणात येऊ लागल्या. ..."} {"inputs":"...यचा. त्यांना छोटं दाखवण्याचा प्रयत्न होत असे. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी निवडणुकीच्या वेळी कामत यांना बरोबर घेऊन जाण्याचं धोरण अंगीकारलं होतं. स्वाभिमान असल्यामुळे ते नाराजी व्यक्त करायचे पण ही नाराजी मर्यादित राहायची. केंद्रीय राज्यमंत्रीपद सोडल्यानंतर ते फारसे सक्रिय नव्हते.\"\n\nदेवरा-कामत संघर्ष\n\nमुंबई काँग्रेसमध्ये गुरुदास कामत आणि मुरली देवरा यांच्या गटांमधील संघर्ष कायम चर्चेचा विषय राहिला. \n\nमिड-डे चे राजकीय संपादक धर्मेंद जोरे यांनी या संघर्षाविषयी बोलताना सांगितलं की, \"का... उर्वरित लेख लिहा:","targets":"रली देवरा आणि गुरुदास कामत अशी दोन सत्ताकेंद्रं मुंबई काँग्रेसमध्ये होती. मात्र ते दोघे एकमेकांच्या बालेकिल्ल्यात शिरत नसत. मात्र संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंह यांच्या हातात सूत्रं गेल्यानंतर मात्र परिस्थिती बदलली.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...यची याबद्दलचे निर्णय भारत सरकारच्या अधीन आहेत.\"\n\nभारतातही विरोधी पक्षांनी सरकारने याबद्दल अधिक माहिती द्यावी अशी मागणी केली आहे. राहुल गांधींनी परकीय मदत कुठे आहे? त्याचा कुणाला फायदा होतोय? त्यात पारदर्शकता का नाही असा सवाल सरकारला केलाय.\n\nसुसूत्र पद्धतीने वितरण\n\nया सगळ्या साहित्याचा पुरवठा राज्यांना करण्यासाठी सुसूत्र अशी यंत्रणा उभी करण्यासाठी भारत सरकारला एका आठवड्याचा कालावधी लागला असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. 26 एप्रिलला यासंदर्भात काम सुरू झालं आणि 2 मे रोजी राज्य सरकारांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना मदत करण्यासाठी अहर्निश काम करतंय असं अधिकारी सांगतात. 2 मे च्या संध्याकाळपर्यंत 31 राज्यांमधील 38 संस्थांना ही मदत पाठवली गेली होती.\n\nपंजाबला 100 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्स आणि रेमडेसिव्हिरचे 2,500 डोस 3 मे पर्यंत पोहोचले होते असं राज्य सरकारने बीबीसीला सांगितलं.\n\n2 मे ला भारतीय वायुसेनेने 450 ऑक्सिजन सिलेंडर्सची पहिली खेप युकेहून चेन्नईत आणली. \n\nहाँगकाँगमधून आलेल्या 1,088 ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सपैकी 350 मुंबईला पाठवले गेले असं केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितलं. \n\nदेशाच्या विविध भागातून ऑक्सिजन एक्सप्रेस गरजू राज्यांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत आहेत.\n\n'ऑक्सिजन अत्यावश्यक आहे'\n\nपण भारतातील अनेक हॉस्पिटल्स अजूनही वैद्यकीय पुरवठा आणि खासकरून ऑक्सिजनसाठी धडपडत आहेत. 6 मे ला भारतात 4 लाख 12 हजारांपेक्षा जास्त रुग्ण नोंदवले गेले. गेल्या आठवड्यात जगातील नव्या संसर्गग्रस्तांच्या एकूण संख्येपैकी निम्मी संख्या भारतातून आली. एकूण मृत्यूंपैकी 25% मृत्यू भारतात नोंदवले गेलेत असं जागतिक आरोग्य संस्था म्हणते.\n\nआरोग्य कर्मचारी म्हणतात की परकीय मदतीपेक्षाही आत्ता हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन उत्पादन क्षमता वाढवणं अत्यावश्यक आहे.\n\nडॉ. महाजन म्हणतात, \"ऑक्सिजन ही आमची मुख्य समस्या आहे. ही मदत आली काय किंवा नाही आली काय त्याने खूप लक्षणीय फरक पडणार नाही. ऑक्सिजन जनरेटर मदत करतील. ते सर्वांत महत्त्वाचं आहे.\"\n\nदिल्लीत नव्याने उभारलेले वैद्यकीय ऑक्सिजनचे दोन प्लांट दर मिनिटाला एक हजार लीटर ऑक्सिजन देऊ शकतील असा सरकारला विश्वास आहे.\n\nपण अत्यावश्यक वस्तूंची प्रतीक्षा फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांच्या संयमाची कसोटी पाहत आहे. डॉ महाजन म्हणतात, \"हे उद्विग्न करणारं आहे. कमालीचा भार आहे... दुसऱ्या लाटेने आम्हाला गाठलंय, लाट चढत जातेय... एखादं जेट विमान उडत असावं असं वाटतंय.\"\n\n(सौतिक बिस्वास आणि अँड्र्यू क्लॅरेन्स यांच्या इनपुट्ससह)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...यम म्हणून वापर करतो अशी भारताची भूमिका आहे. अमेरिकेत रिपब्लिक सिनेटर ग्रँड पॉल यांनीही ट्रंप यांच्या परखड भूमिकेचं स्वागत केलं आहे. \n\nट्रंप यांच्या कठोर भूमिकेमागची अमेरिकेची भूमिका काय? अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातले संबंध कायमस्वरुपी संपुष्टात आले आहेत का? नाईलाजास्तव झालेल्या या मैत्रीचा शेवट झाला आहे का? ट्रंप यांची भूमिका म्हणजे भारताच्या डावपेचांचं यश आहे? \n\nट्रंप यांना रकमेचा अंदाज नाही?\n\nयासंदर्भात बीबीसीचे प्रतिनिधी वात्सल्य राय यांनी डेलावेयर विश्वविद्यालयातील प्राध्यापक मुक्तदर खान ... उर्वरित लेख लिहा:","targets":"किस्तानबाबत अमेरिकेची भूमिका स्पष्ट दिसते आहे. भारत आणि अमेरिका आपले संबंध आणखी दृढ करण्याच्या प्रयत्नात आहे. पाकिस्तान आणि अमेरिकेबाबत बोलायचं झालं तर अमेरिका पाकिस्तानबरोबरचे संबंध तोडण्याची संधी शोधत आहे. \n\n अमेरिकेचा पाकिस्तानला शेवटचा इशारा?\n\nपण जोवर पाकिस्तानमध्ये कट्टरवादाचा सिलसिला सुरू आहे, तसंच अमेरिकेला जोवर गरज आहे तोवर अफगाणिस्तान, तालिबानला, पाकिस्तानात जागा मिळत राहील. जर पाकिस्तानाच्या परराष्ट्र आणि आर्थिक धोरणाकडे नीट बघितलं तर अंदाज येईल की, अमेरिका सुरक्षा सहाय्यासाठी आपली गुंतवणूक आणि अवलंबित्व कमी करत त्यांनी चीनकडे मोर्चा वळवला आहे.\n\nनाईलाज की नातेसंबंध?\n\nखान यांनी सांगितलं, \"डोनाल्ड ट्रंप असो वा आणखी कोणी असो आता यापुढे संबंध दृढ होणार नाही. या संबंधांना दुसऱ्या पातळीवर नेण्याचे प्रयत्न होणार नाहीत. व्यापार किंवा पर्यटन या क्षेत्राचा विचार केला तर या क्षेत्रातसुद्धा पाकिस्ताननं फारशी प्रगती केलेली नाही. 1979 पासून नाईलाज म्हणून हे संबंध सुरू आहेत. पण आता अमेरिकेचे लोक वैतागले आहेत.\"\n\nहमीद करझाई यांनी ट्रंप यांच्या ट्वीटचं समर्थन केलं आहे\n\n\"याशिवाय अमेरिका फर्स्ट या धोरणाला इतरांचा पाठिंबा मिळतो आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले श्वेतवर्णीय, ज्यांना अमेरिकेत राहून 25-30 वर्ष झाली आहेत, तेसुद्धा अमेरिका फर्स्टची बाजू घेत आहेत. अशातच पाकिस्तानला जे वारंवार सहाय्य केलं जात आहेत त्यावर प्रश्न उपस्थित होत राहतील. त्याचं उत्तर पाकिस्तानकडून येणं अपेक्षित आहे आणि तेसुद्धा फक्त शब्दात व्यक्त करून चालणार नाही तर त्यासाठी योग्य पावलं उचलणं आवश्यक आहे,\" असंही वात्सल्य राय यांनी सांगितलं\n\nमोदींच्या धोरणांचा परिणाम झाला?\n\nखान यांच्यामते, जेव्हा ओसामा बिन लादेनला मारलं तेव्हा अमेरिकेनं पाकिस्तानला याबाबत काहीही सांगितलं नव्हतं. या घटनेनंतर सार्वभौमत्वावर घाला घातला या कारणास्तव पाकिस्तानात खळबळ माजली होती. बराक ओबामा जेव्हा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा अमेरिकेचा पाकिस्तानवर विश्वास नाही हे स्पष्ट झालं होतं.\n\n\"जेव्हा दोन देशांमध्ये विश्वासाचं वातावरण नसतं तेव्हा अडचणी वाढण्याची शक्यता जास्त असते. अमेरिका आणि इस्राईलमध्ये अशीच परिस्थिती आहे. अमेरिका आणि ब्रिटन या देशात सुद्धा तशीच स्थिती आहे. काही अंशी ते अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात आहे. ओबामा परराष्ट्र धोरणाविषयी सजग होते. त्याबद्दल ते खुलेआम..."} {"inputs":"...यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी आणि यंत्रणांना सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\n\nपालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज राहावं आणि मनुष्यबळ तसंच्या साधन सामुग्री तयार ठेवावी असंही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत सांगितलं. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवार) विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांकड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूर्वीच दिले आहेत. \n\nपुढील 2 दिवस मुंबईतील लसीकरण बंद राहील, अशी माहितीही मुंबई महापालिकेने दिली आहे. \n\nनागरिकांनी प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवावं तसंच आवश्यक ती दक्षता बाळगावी, समुद्रकिनारी जाणं टाळावं, असं आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलं आहे. \n\nचक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर काय सूचना दिल्या आहेत?\n\n1) मुंबईतील विविध भागात जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहेत. या परिसरातील धोकादायक ठरू शकणाऱ्या 384 वृक्षांची छाटणी करण्यात आली आहे. त्याशिवाय इतर ठिकाणच्या धोकादायक झाडांचीही छाटणी करण्यात येत आहे.\n\n2) पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर विभागातील तात्पुरत्या निवाऱ्याची ठिकाणे स्वच्छ करुन सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. \n\n3) पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उदंचन संचांची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले असून सदर ठिकाणी 'रिफ्लेक्टीव्ह जॅकेट' परिधान केलेल्या कामगारांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर पर्जन्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांवर साचलेला कचरा स्वच्छ करण्यात येत आहे. \n\n4) वेगाने वारे वाहण्याची शक्यता आणि पर्जन्यवृष्टीची संभाव्यता लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 6 चौपाट्यांवर पूरबचाव पथके तैनात करण्याचे निर्देश मुंबई अग्निशमन दलास देण्यात आले आहेत. या सर्व चौपाट्यांवर नागरिकांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.\n\n5) आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून या यंत्रणेस हवामान खात्याकडून प्राप्त अंदाज आणि चक्रीवादळाबाबतच्या सूचना, सतर्कतेचे संदेश सर्व संबंधितांना देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नौदल, तटरक्षक दल, थलसेना, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक यांची मदत आवश्यकतेनुसार उपलब्ध करुन घेण्याच्या दृष्टीने समन्वय साधण्याची कार्यवाही देखील आपत्कालीन व्यवस्थापन खात्याद्वारे करण्यात येत आहे.\n\n6) वीज प्रवाह खंडित होण्याची शक्यता लक्षात घेऊन रुग्णालय क्षेत्रातील जनित्र आणि इतर आवश्यक ती पर्यायी व्यवस्था सुसज्ज व कार्यतत्पर असल्याची खातरजमा करुन घ्यावी. तसेच आवश्यक ती इंधन उपलब्धता देखील करवून घ्यावी, जेणेकरुन रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांवर कोणताही प्रतिकूल परिणाम होणार नाही, अशाही सूचना देण्यात येत आहेत.\n\nयंदाच्या मोसमातलं हे या परिसरातलं पहिलं चक्रीवादळ आहे. त्याला 'तौकते' हे नाव देण्यात आलंय...."} {"inputs":"...यमवर लावण्यात आलेल्या भरमसाठ कराचा भारतीय आयातीवरही परिणाम झाला आहे. याचा परिणाम इलेक्ट्रिकल वस्तू, मशिनरी आणि केमिकल्सवर झाला. बॉन म्हणतात, \"कर वाढल्यामुळे अमेरिकी बाजारात भारतीय वस्तुंची निर्यात अवघड होईल आणि याचा परिणाम अमेरिकेच्या ग्राहकांवर होईल.\"\n\nभारतासोबतचा हा व्यापार तणाव ट्रंप प्रशासन यापुढे वाढवेल की मर्यादितच ठेवेल, हे अजून स्पष्ट नाही. आंतरराष्ट्रीय व्यापाराला नव्याने आकार देण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न आहे. या युद्धात अमेरिकेचा विजय होईल, असं त्यांना वाटतंय. ते परराष्ट्र धोरणात कराचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. \n\nभारत आणि रशिया यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे भारताला अमेरिकेच्या जवळ जायला बराच काळ लागला. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्यामुळे दोन्ही देशांमध्ये पुन्हा एकदा अविश्वास वाढला आहे. \n\nएचबी-1 व्हिसा आणि धातू या मुद्द्यांवरून ट्रंप यांनी आधीच भारताला दणका दिला आहे. अमेरिका आणि भारत यांच्या मैत्रीविषयी एक समज आहे. अमेरिका एक अशी शक्ती आहे जिच्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे आणि याच कारणामुळे भारत या मैत्रीविषयी अनिच्छुक असतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यला मिळत नाही. \n\nएकाकी खांब \n\nरिच 2 : वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतच्या मार्गावर 311 पैकी 282 खांब बांधून झाले आहेत. या मार्गावर आवश्यक 296 पैकी 172 स्पॅनचं काम झालं आहे. तसंच रिच 3 : रामवाडी ते सिव्हील कोर्ट या मार्गावर 319 पैकी 242 खांब बांधून उभे आहेत. मात्र 296 स्पॅनपैकी फक्त 93 स्पॅन या मार्गावर बांधण्यात आले. \n\nम्हणजेच या बाजूचं काम संथ गतीने सुरू असल्याचं दिसून येतं. यामुळे उभे राहिलेले खांब स्पॅनविना एकाकी असं चित्र या मार्गावर आहे. \n\nवनाज ते सिव्हील कोर्ट या टप्प्यात कोथरूड परिसरात आनंद न... उर्वरित लेख लिहा:","targets":"री मिळवण्यात पुणे मेट्रोला यश आलं. \n\nपुणे मेट्रोने पर्यावरणाची हानी होत आहे का या प्रश्नाला उत्तर देताना पुणे मेट्रो प्रकल्प पर्यावरण पूरक पद्धतीनेच पूर्ण केला जात असल्याचं हेमंत सोनावणे यांनी सांगितलं. मेट्रोचं बांधकाम करताना शक्यतो पुनर्रोपण (रि-प्लांटेशन) करण्याचा आमचा प्रयत्न असतो. किंवा झालेल्या वृक्षतोडीच्या नुकसानभरपाईसाठी पुणे महापालिका हद्दीत एका झाडाच्या बदल्यात तीन झाडे तर पिंपरी-चिंचवड हद्दीत एका झाडाच्या बदल्यात पाच झाडे या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येत असल्याचं सोनवणे म्हणाले. \n\nयाविषयी पुणे मेट्रोने दिलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार, पुणे मेट्रोने डिसेंबर 2019 पर्यंत तळजाई टेकडी, खराडी, आकुर्डी, डेक्कन कॉलेज कॅम्पस इ. परिसरात 14 हजार 645 झाडांचं वृक्षारोपण केलं तर तब्बल 1681 झाडांचं पुनर्रोपण करण्यात आलं आहे. \n\nपुणे मेट्रोच्या कामाचा आतापर्यंतचा प्रवास\n\nलॉकडाऊनचा फटका\n\nमेट्रोचं काम संथपणे होण्यास लॉकडाऊन हेसुद्धा एक कारण असल्याचं महासंचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितलं. \n\nलॉकडाऊनपूर्वी पुणे मेट्रो प्रकल्पात 6 हजार 500 मजूर काम करत होते. यामध्ये बहुतांश मजूर युपी-बिहार-छत्तीसगढ भागातील आहेत. मार्च महिन्यात साथ सुरु होण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रकल्पातील मजूर मिळेत त्या गाडीने गावी जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे हळूहळू त्यांची संख्या कमी होत गेली.\n\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र 24 मार्च रोजी लॉकडाऊन झाल्यानंतर ही परिस्थिती आणखीनच बिकट झाली. या सगळ्यांचा जोरदार फटका पुणे मेट्रोच्या कामाला बसला.\n\n24 मार्च ते 30 एप्रिल 2020 असे 35 दिवस पुणे मेट्रोचं काम पूर्णपणे बंद होतं. या काळात मजूर पुण्यात अडकून पडले होते. अखेर 1 मे रोजी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची विशेष परवानगी घेऊन काम पुन्हा सुरू करण्यात आलं. पण हे कामही अपेक्षेप्रमाणे झालं नाही.\n\nदरम्यान, श्रमिक रेल्वेगाड्या सुरू झाल्या. आता गाड्या उपलब्ध असल्यामुळे पुण्यात अडकलेल्या बहुतांश मजुरांनी कामावर पुन्हा रूजू होण्याऐवजी घरी जाणं पसंत केलं. \n\nयामुळे लॉकडाऊनपूर्वी 6 हजार 500 इतकी असलेली मजूर-संख्या कमालीची घसरली. मजुरांची संख्या कमी होत-होत सगळे मिळून फक्त 800 मजूर उपलब्ध अशीही एक वेळ जून-जुलै महिन्यात ओढवली होती. \n\nपण नंतर परिस्थिती बदलण्यास सुरुवात झाली. ऑगस्टनंतर मजूर पुन्हा कामावर परतू लागले आहेत. मात्र तरीही..."} {"inputs":"...यल्सला 2016 सालच्या निवडणुकीत पैसे देण्याचा आरोप मायकल कोहेन यांच्यावर करण्यात आला होता. \n\nमायकल कोहेन यांच्या चौकशीदरम्यान अधिकृतरित्या सांगण्यात आलं होतं की, राष्ट्राध्यक्षपदाचे एक उमेदवार (यासाठी 'इंडिव्हिजुअल 1' हा शब्द वापरण्यात आला होता.) गैरव्यवहारांमध्ये थेट गुंतले होते. \n\nअमेरिकन माध्यमांनी हा कथित उमेदवार डोनाल्ड ट्रंप असल्याचं म्हटलं होतं. अमेरिकन माध्यमांमध्ये यासंबंधीच्या बातम्या खूप गाजल्या होत्या. \n\nमूलर रिपोर्ट \n\nबॅनेट गर्शमन सांगतात की कथित मूलर रिपोर्टमधील निष्कर्ष पाहिले तर ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातळीवरील आरोप \n\nसंघीय कायद्यांच्या उल्लंघनाप्रकरणी राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रंप स्वतःलाच माफ करू शकतात. पण, अमेरिकेच्या इतिहासात आजपर्यंत अशी स्थिती कधीच निर्माण झाली नव्हती. \n\nअर्थात, पदावरून दूर झाल्यावर एखाद्या राष्ट्राध्यक्षावर गुन्हेगारी स्वरुपाचा खटला चालवण्याची वेळ आली असता होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांना माफी दिल्याच्या घटना घडल्या आहेत. \n\n1974 साली असं घडलं होतं. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी वॉटरगेट प्रकरणानंतर राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांच्या सरकारमध्ये उपाध्यक्ष असलेले जेराल्ड फॉर्ड राष्ट्राध्यक्ष बनले आणि त्यांना पूर्ण माफी दिली होती. \n\nकॉन्झर्व्हेटिव्ह पॉलिटिकल रिसर्च सेंटर अमेरिकन एंटरप्राइज इन्स्टिट्यूटमध्ये तज्ज्ञ असलेले नॉर्मन ऑर्नस्टीन सांगतात, \"डोनाल्ड ट्रंप यांच्यावर संघीय आरोप झाल्यानंतर ते स्वतःला माफ करतील ही शक्यता फार कमी आहे.\"\n\nआणि आता निवडणूक हरल्यानंतर तर ते आता स्वतःला माफी देऊ शकत नाहीत. \n\nअशा परिस्थितीत तज्ज्ञ एक शक्यता वर्तवतात, जी प्रत्यक्षात येणं कठीण आहे. \n\n20 जानेवारी 2021 ला आपला कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच ट्रंप राजीनामा देतील आणि सध्या उपराष्ट्राध्यक्ष असलेले माइक पेन्स राष्ट्रपती बनतील. त्यानंतर माइक पेन्स ट्रंप यांना संघीय गुन्ह्यांसाठी माफी देऊ शकतात. \n\nबॅनेट गर्शमन सांगतात की डोनाल्ड ट्रंप यांना संघीय आरोपांसोबत स्थानिक पातळीवरील आरोपही सहन करावे लागू शकतात अशी शक्यता अमेरिकन माध्यमांनी वर्तवली आहे. \n\nत्यांच्यावर राष्ट्राध्यक्ष बनण्याआधी रिअल इस्टेटमध्ये गैरव्यवहार केल्याचाही आरोप आहे. या प्रकरणांमध्ये संघीय प्रकरणांप्रमाणे माफी मिळत नाही. \n\nएक राजकीय निर्णय \n\nतज्ज्ञांच्या मते पुरावे मिळाल्यानंतरही प्रशासन ट्रंप यांच्यावर कारवाई करेलच असं नाही. त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय हा राजकीय असेल. \n\nवॉटरगेट प्रकरणातही असंच घडलं होतं. रिचर्ड निक्सन यांच्यावर खटला चालवल्यामुळे वॉटरगेट प्रकरण लांबतच जाईल. असं होऊ नये म्हणून निक्सन यांना माफी देण्यात आली होती. \n\nट्रंप यांच्यावरील आरोपांसदर्भात 6 ऑगस्टला दिलेल्या एका मुलाखतीत जो बायडन यांनी म्हटलं होतं की, जर ते राष्ट्राध्यक्ष बनले तर डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात खटले चालवायला ते विरोध करणार नाहीत आणि त्याला उत्तेजनही देणार नाहीत. ते हा निर्णय न्यायपालिकेवर सोडतील. \n\nबॅनेट गर्शमन..."} {"inputs":"...यवस्था उभारून आणि या प्रक्रियेमध्ये लाखो रोजगार निर्माण करून आपण हे साध्य करू, असं ते म्हणतात.\n\nइराण\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी सोडून दिलेल्या आणखी एका आंतरराष्ट्रीय करारामध्ये पुन्हा सहभागी होण्याची आपली तयारी आहे, असं ज्यो बायडन म्हणतात. इराणला आण्विक कार्यक्रमाची व्याप्ती केल्याबद्दल निर्बंधांबाबत दिलासा देणारा हा करार आहे. \n\nट्रंप प्रशासनाने २०१८ साली या करारातून माघार घेतली होती. इराणकडून असलेला धोका कमी करण्यासाठी शस्त्रास्त्र नियंत्रण करार खूपच अपुरा आहे आणि आण्विक कामकाजावर त्यातून अतिश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं जाईल, एवढं निश्चित.\"\n\nअरब-इस्रायल संघर्ष\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती यांच्याशी केलेल्या सहमतीच्या करारांचं ज्यो बायडन यांनी स्वागत केलं. डेमॉक्रेटिक पक्षातील जुन्याजाणत्यांप्रमाणे बायडनदेखील इस्रायलचे कट्टर आणि दीर्घकालीन समर्थक राहिलेले आहेत. इस्रायलने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाचा उल्लेख डेमॉक्रेटिक पक्षाच्या धोरणात्मक संहितेमध्ये नाही.\n\nइस्राइलसंदर्भात बायडन यांचं धोरण काय असेल?\n\nपण वेस्ट बँक परिसरातील इस्राएलने ताब्यात घेतलेल्या प्रदेशाबाबत ट्रंप प्रशासनासारखं धोरण बायडन राबवतील, अशी शक्यता कमी आहे. \n\nइस्रायलने उभारलेल्या वसाहती आंतरराष्ट्रीय कायद्याचं भंग करणाऱ्या नाहीत, असं ट्रंप यांनी जाहीर केलं होतं; आणि त्यातील काही भाग एकतर्फी स्वतःच्या प्रदेशाशी जोडून घेण्याची इस्रायलची योजनाही मान्य केली होती, किंबहुना त्याबद्दल उत्साह दाखवला होता.\n\nडेमॉक्रेटिक पक्षातील डाव्या घटकांची परराष्ट्र धोरणविषयक आघाडी आता अधिक विकसित आणि ठोस प्रतिपादन करणारी झाली आहे, आणि पॅलेस्टिनी नागरिकांच्या अधिकारांबाबत कृती करण्यासाठी ही आघाडी पाठपुरावा करते आहे.\n\n\"पॅलेस्टिनी अधिकारांचा कैवार घेणारे, पॅलेस्टिनी अमेरिकी, अरब अमेरिकी यांच्याशी आमचा चांगला संवाद राहिलेला आहे, असं मला वाटतं,\" असं बायडन यांचे एकेकाळचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी बर्नी सँडर्स यांचे परराष्ट्र धोरणविषयक सल्लागार मॅट डस म्हणतात. \n\n\"एवढंच नव्हे, तर इस्रायलचा ताबा संपुष्टात आणणं हा अमेरिकी परराष्ट्र धोरणातील कळीचा मुद्दा आहे, असं मानणाऱ्या काही ज्यू अमेरिकी गटांशीही आमचा संवाद आहे.\"\n\nम्हणजे याबाबतीत काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता दिसते.\n\nकोणत्या गोष्टी कमी-अधिक सारख्या राहतील?\n\nअफगाणिस्तान आणि इराक इथली प्रदीर्घ काळ सुरू असलेली युद्धं थांबावीत, असं ट्रंप यांच्याप्रमाणे बायडन यांनाही वाटतं, पण दहशतवादाविरोधात लढण्यासाठी ते या दोन्ही ठिकाणी छोट्या प्रमाणात दलं ठेवतील.\n\nशिवाय, डाव्यांकडून दबाव येत असला तरी ते संरक्षण क्षेत्रासाठीची आर्थिक तरतूद कमी करणार नाहीत किंवा ड्रोन हल्लेही थांबवणार नाहीत.\n\nभूराजकीय शत्रूंच्या बाबतीत ट्रंप आणि बायडन यांच्यातील मतभेद आपल्याला वाटतं त्याहून कमी असण्याची शक्यता आहे.\n\nरशिया\n\nउच्चस्तरीय संबंध नक्कीच बदलतील. आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग करणाऱ्या वर्तनाबाबत व्लादिमीर पुतीन यांना व्यक्तीशः माफ करायला..."} {"inputs":"...या 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद घेतली होती. \n\nप्रश्नोत्तरादरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केलीसुद्धा नव्हती इतक्यात कंगनाने त्याला थांबवलं, ती म्हणाली, \"जस्टीन, तू तर आमचा शत्रू बनलास. बेकार गोष्टी लिहित आहेस. इतका वाईट विचार कसा करू शकतोस?\"\n\nहे आरोप ऐकून पत्रकाराने कंगनाला कोणत्या लेखाबाबत बोलत आहे, हे विचारलं. पण यावर कंगनाने स्पष्ट असं काही सांगितलं नाही. गोष्ट वाढत जाऊन वातावरण गढूळ बनलं. पण नंतर हा विषय थांबवण्यात आला. \n\nयानंतर एंटरटेनमेंट जर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाखवत आहेत.\"\n\nशिवाय पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, हा मुद्दाही ती मांडते. \n\nकंगनाने केलेल्या वक्तव्यांवर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांचा खच पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल. \n\nकरण जोहरची टीकाकार\n\nकंगना करण जोहरवर सातत्याने टीका करते. याची सुरुवात 19 फेब्रुवारी 2017 रोजी करण जोहर यांच्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमातून होते. इथं तिने थेट करण जोहरच्याच कार्यक्रमात जाऊन त्याच्यावर अनेक टोमणे मारले होते. \n\nया कार्यक्रमात करणच्या एका प्रश्नाला उत्तर देताना कंगना म्हणते, \"जर माझं बायोपिक कधी बनवण्यात आलं तर तुम्ही(करण जोहर) नव्या लोकांना संधी न देणाऱ्या बॉलीवूडच्या टिपिकल बड्या व्यक्तीची भूमिका करू शकता. तुम्ही बॉलीवूडमध्ये नेपोटिझ्मचा फ्लॅग बिअरर (ध्वजवाहक) आणि मूव्ही माफिया आहात.\n\nकार्यक्रमात हे ऐकून करण जोहर यांनी फक्त स्मितहास्य देऊन विषय बदलला. पण काही दिवसांनी त्यांनी याचं प्रत्युत्तर दिलं.\n\nलंडनमध्ये पत्रकार अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत करण म्हणतात, \"मी कंगनाला काम देत नाही, याचा अर्थ मी मूव्ही माफिया झालो असा होत नाही. तुम्ही महिला आहात, तुम्ही पीडित आहात, असं तुम्ही नेहमी सांगू शकत नाही. तुम्हाला बॉलीवूडमध्ये नेहमी धमकावलं जातं, असं तुम्ही प्रत्येकवेळी म्हणू शकत नाही. जर बॉलीवूड इतकंच वाईट आहे, तर ही इंडस्ट्री सोडून द्यावी.\"\n\nखरं तर, करण जोहर यांची निर्मिती असलेल्या 'उंगली' चित्रपटात कंगनाने काम केलं आहे. पण हा चित्रपट आपल्या आयुष्यातला सर्वांत फ्लॉप चित्रपट होता, असं म्हणून या चित्रपटादरम्यानच आपले विचार पटत नसल्याचं लक्षात आल्याचं कंगना सांगते.\n\nएकीकडे कंगनाचे फॉलोअर्स वाढत असताना करण जोहरचे इन्स्ट्राग्राम फॉलोअर्स फक्त पाच दिवसांत जवळपास साडेपाच लाखांनी तर आलिया भट्टचे फॉलोअर्स साडेअकरा लाखांनी कमी झाले. \n\nचित्रपट समीक्षक गणेश मतकरी यांच्या मते, \"घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात असते. पण आमीर खान, रणबीर कपूर, आलिया भट, वरुण धवन, अभिषेक बच्चन असे अनेक चांगले अभिनेते प्रिव्हिलेज्ड घरातून आलेले आहेत.\n\nइरफान खान, के के मेनन, मनोज बाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी, राजकुमार राव, भूमी पेडणेकर अशा अनेक जणांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना स्वत:ची ओळख तयार केली आहे. त्यांच्या अभिनयाचे चाहतेही अनेक आहेत.\n\nसर्व स्टार किड्सना धडाधड कामं..."} {"inputs":"...या NICU मध्ये अॅमी ओव्हरेंड या नर्स कार्यरत होत्या. त्या सांगतात, या हॉस्पिटलमध्ये गेल्या पाच वर्षांपासून काम करतेय, पण लुईजी आणि व्हलेंटिना यांच्याशी झालेला संवाद आधी कधीच कुणाशी झाला नव्हता.\n\nअॅमी पुढं सांगतात, \"साधरणत: वयस्कर व्यक्तींच्या मृत्यूनंतर त्यांच्या अवयवदानाबद्दल उघडपणे बोललं जातं. कारण तसं प्रबोधनही झालंय. मात्र, नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या अवयवदानाचं निर्णय पालकांसाठी प्रचंड कठीण असतो.\"\n\nत्यानंतर NICU टीमनं हॉस्पिटलशी अवयवदानासंदर्भात चर्चा सुरू केली. अशा अवयवदानाच्या शक्यतेबाबत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऐकवली होती, तिथं त्यानं काही चित्र सुद्धा रेखाटले. काही स्टिकर्सनी अँजेलो रेचं इन्क्युबेटर सजवलं होतं. हे सर्व एकप्रकारे त्याच्या लहान भावाला शेवटचा अलविदा करण्यासारखंच दृश्य होतं.\n\nज्यावेळी अंजेलो रेचं लाईफ सपोर्ट काढण्याची वेळ आली, तेव्हा त्याला एका खासगी रुममध्ये नेण्यात आलं. तिथं व्हॅलेंटिना आणि लुईज हेही होते. तिथं प्रचंड शांतता होती. बाळाचं लाईफ सपोर्ट काढलं जाईल आणि त्याच्या हृदयाची शेवटची धडधड होईल, तेव्हाही व्हॅलेंटिना आणि लुईज यांना तिथं राहायचं होतं.\n\nअँजेलो रेचं लाईफ सपोर्ट काढल्यानंतर तो मृत्यूमुखी पडला. त्यानंतर एक तास त्याचं हृदय धडधडत होतं. त्यानंतर अँजेलो रेला पुन्हा NICU मध्ये आणण्यात आलं, तेव्हाही व्हॅलेंटिना आणि लुईज यांना सोबत ठेवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. कारण त्यांना त्यांच्या बाळासोबत आणखी काही काळ घालवता येईल. \n\n\"त्याचं हृदय थांबल्यानंतर मी त्याला पुन्हा हातात घेतलं, त्यावेळचा त्याचा गंध आणि त्याचं मऊ शरीर मी कधीच विसरु शकत नाही,\" असं व्हॅलेंटिना सांगतात. \n\n\"तो असा क्षण होता, ज्यावेळी त्याला मी हृदयापाशी धरलं होतं, त्यावेळी आम्हा दोघांचंही हृदय एकदाच धडधडत होतं. मी ते शब्दात सांगूही शकत नाही,\" असं पाणावलेल्या डोळ्यांनी व्हॅलेंटिना सांगतात.\n\nत्या पुढे सांगतात, \"माझ्या बाळानं शेवटचा श्वास माझ्या कुशीत घेतला. अनेक स्त्रियांना हा क्षण मिळत नाही. पण मला तो क्षण मिळाला, जो माझ्यासोबत आयुष्यभर राहील.\"\n\nअँजेलो रे 30 जुलै 2016 रोजी हे जग सोडून गेला. त्यावेळी त्याचं वय केवळ आठ दिवसांचं होतं.\n\nहृदयाचं कुणी दान केल्यास, ते हृदय साधारण 10 वर्षांपर्यंत ठेवता येतं. शिवाय, ते एकातून दुसऱ्यात, दुसऱ्यातून तिसऱ्यात असं अनेकदा प्रत्योरोपणही करता येतं. ज्यांना जन्मत:च हृदयाचा त्रास असेल, अशांसाठी हे हृदय वापरता येतं.\n\nदरम्यान, काही दिवसांच्या अंतरानं व्हॅलेंटिना आणि लुईज यांना हॉस्पिटलकडून सांगण्यात आलं की, हृदयाचा त्रास असलेल्या नवजात बाळाला अँजेलो रेचं हृदय देण्यात आलंय.\n\nत्यावेळी व्हॅलेंटिना यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांमधून अश्रू आले. त्यावेळी ती म्हणाली, \"आता आम्हाला खात्रीय की, आमच्या बाळाचं हृदय जिवंत राहील आणि ही नक्कीच अद्भूत गोष्ट आहे.\"\n\nनवजात बाळांच्या अवयवदानाच्या घटना दुर्लभ\n\nनवजात बाळाचं (28 दिवसांपेक्षा कमी वयाचं बाळ) अवयवदान ही अत्यंत दुर्लभ गोष्ट..."} {"inputs":"...या अंतर्गत अभ्यास करण्यात आला. \n\n2008 मध्ये गरिबांसाठी सार्वजनिक आरोग्य विमा योजना सुरू करण्यात आली. या योजनेचा फायदा 13 कोटी नागरिकांना होणं अपेक्षित होतं. मात्र या योजनेनं गरीब नागरिकांना ठोस असा फायदा मिळाला नसल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nअवैध व्यवहार\n\nआरोग्य विमा योजना तितक्याशा परिणामकारक नाहीत असं एका अभ्यासाद्वारे समोर आलं आहे. छत्तीसगडचं उदाहरण घ्या. सरकारनं गरिबांना आरोग्य विम्याची सुविधा उपलब्ध करून देखील बहुतांश लोकांना आपल्या खिशातूनच पैसे खर्च करावे लागत आहेत. आरोग्य विम्याच्या लाभार्... उर्वरित लेख लिहा:","targets":"पलब्ध आहेत. आरोग्य विमा योजनेच्या गरीब लाभार्थ्यांना देशाच्या दुर्गम भागातून येऊन शहरात उपचार घेणं हे कठीण काम होईल. \n\nआमूलाग्र बदल\n\nखरं तर, हॉस्पिटलमध्ये भरती होण्याच्या खर्चापेक्षा गरिबांच्या खिशाला खरी झळ बसते ती खासगी रुग्णालयातून समुपदेशन किंवा सल्ला घेतल्याने. कारण खासगी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना विविध चाचण्यांना सामोरं जावं लागतं, औषधं विकत घ्यावी लागतात, गावातून शहरात येण्याचा खर्च तर आहेच आणि ऑपरेशननंतर रुग्णाची काळजी घेण्यासाठी कुटुंबीयांना उचलावा लागणारा खर्च देखील त्यात आला. \n\nम्हणून, केवळ रुग्णालयातील ऑपरेशनचा खर्च देऊन भागणार नाही. त्याबरोबरच रुग्ण पूर्णपणे बरा होईपर्यंत त्याची देखभाल करण्याची व्यवस्था व्हावी. जसं की एका दाक्षिणात्य राज्यात गरिबांना ऑपरेशनंतर वर्षभरासाठी औषधं मोफत मिळतात. केंद्र सरकारनं राज्याची ही योजना लागू करावी. \n\nजर देशव्यापी आरोग्य विमा योजना योग्य प्रकारे लागू करण्यात आली तर गरिबांना मिळणाऱ्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल होतील. पण भारतातील वितरण व्यवस्था आणि अशक्त नियमनाच्या इतिहासाकडं पाहता सरकारला ही योजना नीट लागू करण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतील असं दिसत आहे.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...या अयशस्वी\n\n13 मे 1994. 'माउंट एव्हरेस्ट'वरील माझ्या पहिल्या चढाईचा तो दिवस मला आजही आठवतो. त्या चढाईचा दोर मी स्वत: लावला होता. हवामान चांगलं होतं आणि मी खूप आनंदात होतो. वेगवेगळ्या देशांच्या गिर्यारोहकांचा आमचा जवळपास 14-15 जणांचा गट होता. जवळपास 15 ते 20 मिनिटं आम्ही शिखर माथ्यावर होतो. आम्ही तिथं फोटो काढले आणि आजूबाजूच्या पर्वतरांगा न्याहाळल्या. \n\nत्याआधी 1992-93मध्ये मी एव्हरेस्टवर चढाईचा प्रयत्न केला होता. पण तेव्हा केवळ 'कॅम्प चार'पर्यंतच पोहोचू शकलो होतो. 'डेथ झोन'वर ऑक्सिजन अत्यल्प अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा घेऊन आलो.\n\nपण या दुर्घटनेमध्ये 16 शेर्पांना आपले प्राण गमवावे लागले. माझ्या टीममधले पाच शेर्पाही त्यात मरण पावले. त्यामध्ये आमचे काकासुद्धा होते. \n\nआपल्याच लोकांचे मृतदेह समोर पाहून मला माझ्याच कामाचा राग आला आणि मी हे काम सोडायचं ठरवलं. पण इतर लोकांनी माझं मन वळवलं. मी एक अनुभवी शेर्पा असल्याची जाणीव करून दिली. माझ्या मित्रांनी आणि कंपनीच्या लोकांनी मला पुन्हा शिखरचढाईसाठी प्रेरणा दिली. \n\n2015 साली नेपाळमध्ये जेव्हा भूकंप झाला तेव्हादेखील मी डोंगरातच होतो. त्यावेळीही 'एव्हरेस्ट बेसकॅम्प'वरील 19 जणांना आपल्या प्राणांना मुकावं लागलं होतं. आमच्या थामे गावाचीही भूकंपात प्रचंड हानी झाली.\n\nपण 2016च्या मोसमात मी पुन्हा एकदा एव्हरेस्टवर यशस्वीरीत्या चढाई केली. माझ्या क्लायंटला वर जायला मिळणं, हाच माझ्यासाठी सर्वांत मोठा आनंद असतो. मी ज्या टीमसोबत जातो, त्यांच्यापैकी प्रत्येकाचं शिखर गाठणं, हीच मनाला समाधान देणारी गोष्ट असते. \n\nआव्हानांचा सामना करायला आवडतं\n\n'माउंट एव्हरेस्ट'वर नेपाळ आणि चीन, अशा दोन बाजूंनी प्रामुख्याने चढाई केली जाते. त्यापैकी खुंबू आईसफॉलमुळे नेपाळच्या बाजूची चढाई कठीण, आव्हानात्मक आणि मनात धडकी भरवणारी आहे. तर चीनच्या उत्तरेकडील बाजूने होणारी चढाई सोपी आहे. \n\nकामी रीता शेर्पा\n\nनेपाळची बाजू चढाईसाठी खूप टेक्निकल आहे तर चीनच्या बाजूने वाऱ्याचा फार त्रास होतो. पण ती बाजू चढाईसाठी सोपी आणि सुरक्षित आहे. पण मला नेहमीच नेपाळच्या बाजूने चढाई करायला आवडतं, कारण मला आव्हानांचा सामना करायला आवडतं. \n\nएका चढाईसाठी अडीच लाख\n\nएव्हरेस्टच्या एका चढाईसाठी आम्हाला अडीच ते तीन लाखाच्या आसपास मानधन मिळतं. जर एखादा VIP ग्रुप असेल तर ही किंमत वाढते. डोंगरातील चढायांसाठी वर्षाला कमीत कमी चाडेचार ते पाच लाख आणि जास्तीत जास्त नऊ ते दहा लाख रुपये आम्हाला मिळतात. \n\nअलीकडच्या काळात अनेक भारतीय गिर्यारोहक 'माउंट एव्हरेस्ट'वर चढाई करू लागले आहेत. माझ्या मते ते चांगले गिर्यारोहक आहेत. पण मला अद्याप त्यांच्यासोबत चढाई करण्याची संधी मिळालेली नाही. तशी संधी मिळाली तर मला आनंदच होईल. \n\n22व्यांदा केलेली विक्रमी चढाई\n\n16 मे 2018ला सकाळी 8 वाजून 30 मिनिटांनी जगातील सर्वोच्च शिखर 22व्यांदा सर करून जागतिक विक्रमाला गवसणी घातल्याचा मला मला खूप आनंद आहे. विशेष म्हणजे माझ्या या विक्रमाप्रसंगी हवामानानेही उत्तम साथ दिली. यावेळी..."} {"inputs":"...या असताना त्यांना रोखण्यात आलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि चुनार विश्रामगृहात ठेवलं. प्रियंका यांनी विश्रामगृहातच धरणे आंदोलन सुरू केलं. \n\nपरिसरातील तणाव पाहता स्थानिक प्रशासनाने सोनभद्रमध्ये कलम 144 लागू केला.\n\nप्रियंका यांना ताब्यात घेतल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी माध्यमांना सांगितलं की, प्रियंका गांधी यांना सोनभद्र येथे जाण्यापासून रोखण्यात आलं तर त्या रस्त्यावरच बसून आंदोलन करू लागल्या. त्यानंतर त्यांना मिर्झापूर रोडवरील नारायणपूरमधून ताब्यात घेण्यात आलं.\n\nप्रियंका गांधी म्हणाल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"रू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या आणि वैविध्यपूर्ण समूहाच्या लोकसंख्येबद्दल काही सरसकट मत समोर आलं तर ते मत कोण व्यक्त करतंय, याला जास्त महत्त्व आहे.\"\n\n\"जो आहार शक्तिशाली लोकांचा असतो, तोच मग जो सामान्य लोकांचा आहार समजला जातो. एखाद्या गटाचं, प्रदेशाचं प्रतिनिधित्व करण्याची हीच शक्ती मग साजेबद्धपणाला निमंत्रण देते,\" असं ते सांगतात.\n\nबहुतांशी भारतीय बीफ खातात असं स्पष्ट झालं आहे.\n\n\"मांसाहार ही त्या मानाने एक वेगळी संकल्पना आहे. त्यातून शाकाहारी लोकांचं सामाजिक श्रेष्ठत्व दिसतं आणि त्यातूनच एक सामाजिक संरचना उदयाला येते. त्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"री होती. फक्त तीन टक्के केसेसमध्ये हे उलट होतं.\"\n\nयाचाच अर्थ बहुसंख्य लोक चिकन आणि मटण खातात, काही नियमितपणे तर काही प्रसंगानुरूप. पण बहुतांश लोक शाकाहार करत नाहीत. \n\nमग भारत शाकाहारी देश आहे असं चित्र जगभरात का रंगवलं जातं? आणि शाकाहारी लोकांचा का भारताच्या समाजव्यवस्थेवर इतका प्रभाव आहे? यामागचं नेमकं कारण काय - हे आहार निवडीवरच्या दबावाशी निगडीत आहे, की बहुसांस्कृतिक समाजात साचेबद्धपणा रुजवण्याशी? \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...या आधारे असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे की, जगातल्या 118 अल्प आणि मध्यम उत्पन्न असणाऱ्या देशांमध्ये 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या 12 लाख मुलांचा मृत्यू होऊ शकतो. \n\nया तीन परिस्थितींपैकी एक सर्वात कमी गंभीर परिस्थिती आहे. यात आरोग्य सेवांचा पुरवठा 15 टक्क्यांनी खंडित होतो. या परिस्थितीत जागतिक पातळीवर 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या मृत्यूत 9.8 टक्क्यांची वाढ होऊ शकते किंवा रोज 1400 मुलांचा मृत्यू होऊ शकतो, तर मातामृत्यू 8.3 टक्क्यांनी वाढू शकतो. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nसर्वात वाईट परिस्थिती... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या आवृत्तीत हा उल्लेख कुठून आला असा प्रश्न हावरेंनी विचारला.\n\nसाईबाबांच्या जन्मस्थळाबाबत केवळ पाथरीतूनच दावे आले नाहीत तर तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातूनही दावे आलेले आहेत. लोकांची साईबाबांवरील श्रद्धा आम्ही समजू शकतो पण त्याला ठोस पुरावा काही नाही इतकंच आमचं म्हणणं आहे, असं हावरे सांगतात. \n\n'साईबाबांची चरित्रं ही भक्तानींच लिहिली आहेत' \n\nसाईबाबा यांचा जन्म कुठे झाला याबाबत निश्चितपणे सांगता येण्यासाठी चरित्र हा आधार असू शकतो का असं विचारलं असता साईबाबांच्या चरित्राचे अभ्यासक आणि लोकमुद्रा मासिका... उर्वरित लेख लिहा:","targets":"न पाथरीचा उल्लेख करणं अनेकांना पटलं नाही. \n\nसाईबाबा जन्मस्थळ मंदिर पाथरीला रामनाथ कोविंद यांनी भेट दिली होती.\n\nभाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की 'रामनाथ कोविंद यांना कुणीतरी चुकीची माहिती दिल्यामुळेच त्यांच्याकडून असा उल्लेख झाला असावा.'\n\nयावर तोडगा काय निघू शकतो? \n\nसध्या निर्माण झालेला प्रश्न सोडवण्यासाठी चर्चेची तयारी ही पाथरी आणि शिर्डीकरांची आहे. चौधरी म्हणतात \"आमच्याकडे 29 पुरावे आहेत. ते पुरावे सरकारकडे सुपूर्त करण्याची आमची तयारी आहे. ते अभ्यासून, तपासून सरकारने निर्णय द्यावा. त्याला आमची काही हरकत नाही.\" \n\n\"सरकारकडून अनावधानाने पाथरी हे जन्मस्थळ आहे असा दावा करण्यात आला आहे. तेव्हा सरकारनेच आपली चूक दुरुस्त करावी,\" असं हावरे यांना वाटतं. \"अभ्यासाच्या आणि पुराव्याच्या आधारावरच निर्णय घेण्यात यावा. हा भावनिक आणि श्रद्धेचा विषय आहे सरकारने जपून हाताळावा,\" असं हावरे यांना वाटतं. \n\n100 कोटींच्या निधीचं करणार? \n\nपाथरीचा विकास करण्यासाठी शासनाने शंभर कोटींचा निधी मंजूर केला आहे. 'शंभर कोटी निधी फक्त मंदिरासाठी आहे असा गैरसमज पसरवला जात आहे,' असं म्हणणं आहे विधान परिषदेचे आमदार आणि पाथरी जन्मस्थान कृती समितीचे अध्यक्ष बाबाजानी दुर्रानी यांचं. \n\nते सांगतात की \"शासनाने 100 कोटी मंजूर केले आहेत हे खरं आहे पण याची प्रक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्याच काळात झाली होती. 100 कोटी रुपयांपैकी निम्मे पैसे हे लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी लागतील. \n\n\"साईमंदिराच्या भोवतालचा रस्ता रुंद करण्यासाठी अनेक कुटुंबांना आपलं राहतं घर सोडावं लागणार आहे. त्याची जबाबदारी आमच्यावर आहे. त्यांच्यासाठी हे पैसे लागतील. भक्तनिवास, अन्नछत्र, शौचालय यासारख्या पायाबूत सुविधांसाठी पैसे लागतील. एकट्या भक्तनिवासाचाच खर्च 10 कोटींच्या घरातला आहे.\"\n\nशिर्डीचं साई मंदिर\n\nपाथरीला शंभर कोटी मिळाले म्हणून शिर्डी आहेत आणि त्यातून शिर्डीत बंद पुकारला जात असण्याची शक्यता आहे का, असं विचारलं असता हावरे सांगतात, \"हा अत्यंत चुकीचा समज आहे. पाथरीच्या विकासाला आणि मंदिराला 100 काय, 200 कोटी दिले तरी शिर्डीकरांची त्यावर हरकत नाही. फक्त मुद्दा हा आहे की शासनाने पाथरी हे जन्मस्थळ आहे, अशी मान्यता पुराव्यांशिवाय देऊ नये.\"\n\nसाईबाबांचं हिंदुत्वीकरण होतंय? \n\nसाईबाबा जन्माने हिंदू होते असं सांगून साईबाबांचं हिंदुत्वीकरण करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी भीती काही..."} {"inputs":"...या उंबरठ्यावर होता. \n\n\"आता जग जसं थांबलंय, त्या पद्धतीनं दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळीही ठप्प झालं नव्हतं,\" असं डॉ. सिंह यांनी म्हटलं. \n\nएप्रिल महिन्यात नरेंद्र मोदी सरकारनं अर्थव्यवस्थेला ऊर्जा देण्यासाठी 266 अब्ज डॉलरचं पॅकेज जाहीर केलं. भारताच्या रिझर्व्ह बँकेनंही व्याजदरात कपात केली. \n\nया परिस्थितीत लोकांच्या हाती थेट पैसे देण्यासाठी तसंच बँकांना सावरण्यासाठी सरकारनं पैसे कसे उभे करावेत हा प्रश्न आहे.\n\nडॉ. सिंह यांच्या मते पैसे कर्जाऊ घेणं हाच त्यावर उपाय आहे. \n\n\"कर्ज घेणं हे आता अपरिहार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना विचारला. \n\n\"1990 च्या तुलनेत भारताचा जीडीपी दसपटीनं अधिक चांगल्या परिस्थितीत आहे. तेव्हापासून आजपर्यंत भारतातील 30 कोटी लोकांना दारिद्रयरेषेतून बाहेर काढण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था निश्चितच सुदृढ आहे.\"\n\nया वाढीमध्ये भारताच्या इतर देशांशी असलेल्या व्यापाराचा मोठा वाटा होता. या काळात भारताचा अन्य देशांसोबत असलेला व्यापार जवळपास पाच पटीनं वाढला. \n\n\"आता भारत जगाशी अधिक प्रमाणात संलग्न आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर जो काही परिणाम होईल, तोच भारतीय अर्थव्यवस्थेवरही होईल. कोरोनाच्या या जागतिक आरोग्य संकटाचा फटका जगाच्या अर्थव्यवस्थेला बसला आहे आणि भारतासाठी हे चिंतेचं कारण ठरू शकतं.\"\n\nभारतानं आपल्या देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी उत्पादन करणं आवश्यक आहे.\n\nकोरोना संकटाच्या आर्थिक परिणामांची पूर्णपणे कल्पना अजून तरी कोणाल आली नाहीये. यातून सावरण्यासाठी किती वेळ लागेल हे पण माहीत नाहीये. मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे, या संकटानं डॉ. सिंह यांच्यासारख्या अनुभवी तज्ज्ञांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. \n\n\"या आधीची संकटं ही पूर्णपणे अर्थशास्त्रीय होती, त्यांच्यासाठी सिद्ध झालेले उपाय होते,\" डॉ. सिंह सांगतात. \n\n\"पण सध्याचं आर्थिक संकट हे कोरोनाच्या साथीमुळे आलं आहे. या आजारामुळे लोकांमध्ये भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. आणि सध्या तरी या साथीवर मार्ग काढण्याचे वित्तीय उपाय फारसे परिणामकारक ठरत नाहीये.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या काळात पुण्यातील माणूस बिहारमधून कसा विजयी झाला आणि तेही चारवेळा, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आम्ही बिहारमधील राजकीय विश्लेषकांशी संवाद साधला.\n\nबिहरामधील ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर म्हणतात, \"बिहारच्या राजकारणाची दोन भागात विभागणी करायला हवी. एक मंडल आयोगापूर्वीचा बिहार आणि मंडल आयोगानंतरचा बिहार. मंडल आयोगापूर्वी बिहारमध्ये जातीपेक्षा समाजवादी विचारधारेचं राजकारण अधिक होत असे. कर्पुरी ठाकूर हे या राजकारणाचे शेवटचे नेते.\"\n\nमधु लिमये यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी चौधरी चरण सिंह, कर्पूरी ठाकु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातूनही निवडणूक लढले होते. संयुक्त महाराष्ट्र होण्यापूर्वी म्हणजे 1957 साली मुंबईतील वांद्रे मतदारसंघातून ते निवडणुकीला उभे राहिले होते. मात्र, तिथं ते पराभूत झाले. गोवामुक्ती संग्रामासाठी त्यांनी आंदोलनं केल्यानं आणि लोकांना एकत्र केल्यानं त्यांच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण होतं. मात्र, निवडणुकीत त्याचा काही फायदा झाला नाही.\n\nपुढे 1958 साली ते सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी राष्ट्रीय राजकारणात रस घेण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय राजकारणात मधू लिमयेंना यशही मिळालं आणि त्यांनी त्यांच्या नेतृत्त्वाची चमकही दाखवली.\n\nकेवळ राष्ट्रीय राजकारणातील नेता म्हणून नव्हे, तर प्रामाणिक आणि तत्त्वनिष्ठ राजकारणी म्हणून ते भारतभर गाजले. लिमयेंच्या या गुणांना दुजोरा देणारे काही प्रसंग डोळ्यांदेखत पाहिलेले ज्येष्ठ पत्रकार वेदप्रताप वैदिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nआजच्या घडीला आपण कल्पनाही करू शकत नाही, इतकी विनम्रता आणि प्रामाणिकपणा त्यांच्यात होता, असं वेद प्रताप वैदिक म्हणतात.\n\n'आपण काही व्यापाऱ्यांचे दलाल आहोत का?'\n\nवेद प्रताप वैदिक हे मधू लिमयेंच्या घरात होते, तेव्हा पोस्टमन एक हजार रुपयाचं मनी ऑर्डर घेऊन आला. वैदिक यांनी त्या मनी ऑर्डरवर सही केली आणि पैसे घेतले.\n\nसंध्याकाळी ज्यावेळी मधू लिमये घरी परतले, तेव्हा त्यांना वैदिक यांनी मनी ऑर्डरचे पैसे दिले. मग हे पैसे कुणी पाठवले याची चौकशी केली असता, त्यांच्या लक्षात आलं की, संसदेत तांदळासंदर्भात प्रश्न विचारून एका भ्रष्टाचाराचा भांडाफोड मधू लिमयेंनी केला होता. त्यामुळे एका व्यापाऱ्याला फायदा झाला होता आणि कृतज्ञता म्हणून त्याने पैसे पाठवले होते.\n\nतेव्हा मधू लिमये काहीसे संतापले आणि वैदिक यांना म्हणाले, \"आपण काही व्यापाऱ्यांचे दलाल आहोत का? हे पैसे त्या व्यापाऱ्याला परत पाठवा.\"\n\nवेद प्रताप वैदिक यांनी दुसऱ्याच दिवशी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन त्या व्यापाऱ्याला पैसे परत पाठवले.\n\nअसाच एक किस्सा मधू लिमये यांचे सहकारी राहिलेले रघू ठाकूर यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं होता, \n\nखासदारकी संपल्यानंतर तातडीनं घर रिकामं\n\n\"पाच वर्षांचा खासदारकीचा कालावधी संपला, तेव्हा ते तुरुंगात होते. त्यांनी पत्नीला पत्र लिहिलं आणि सांगितलं, तातडीने दिल्लीला जा आणि सरकारी निवासस्थान रिकामं कर. एवढी नैतिकता लिमयेंमध्ये होती,\" असं रघू ठाकूर सांगतात.\n\nमधू लिमये आणि चंपा लिमये\n\n\"मधू..."} {"inputs":"...या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. शिवाय विकास दुबेची गाडी अशा ठिकाणी उलटली जिथे रस्त्यालगत डिव्हायडर नव्हता. \n\nआणखी एक योगायोग म्हणजे ज्या ठिकाणी गाडी उलटली त्या ठिकाणी अपघात झाल्याच्या कुठल्याच खुणा नाहीत. इतकंच नाही तर रस्ता वाहता असूनदेखील गाडीला अपघात होताना कुणीही बघितलं नाही. \n\nएन्काऊंटर घटनास्थळाचं दृश्य\n\nएक मोठा योगायोग म्हणजे ज्या कुख्यात विकास दुबेला महाकालेश्वर मंदिरातल्या निशस्त्र गार्डने पकडलं तो विकास दुबे यूपी एसटीएफच्या प्रशिक्षित पोलीस अधिकाऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पळाला आणि पळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"-पोलीस-राजकारणी यांचं सत्य जनतेसमोर येऊ शकलं असतं. विकासला कुणाचं अभय होतं, पोलिसांचं काय कनेक्शन होतं, हे सारं कळू शकलं असतं. त्यानंतर त्याला शिक्षा देता आली असती. यातून समस्येचं समूळ उच्चाटन झालं नसतं तरी बऱ्याच अंशी ते करता येऊ शकलं असतं.\"\n\n\"पोलिसांना वाटलं की हैदराबाद चकमकीप्रमाणे ही देखील त्यांच्यासाठी हिरो बनण्याची संधी आहे. लोकांनीही अशा घटनांनंतर पोलिसांना खांद्यावर बसवून त्यांना हिरो बनवलं आहे.\"\n\nनिवृत्त पोलीस अधिकारी विभूतीनारायण राय म्हणतात, \"ही जी कहाणी सांगितली जात आहे त्यात बरीच गडबड आहे. जेवढ्या प्रश्नांची उत्तरं दिली जात आहेत त्याहून जास्त प्रश्न निर्माण होत आहेत. मीडियामध्ये कालपासूनच चर्चा होती की विकास दुबेला रस्त्यातच ठार केलं जाईल आणि घडलंही तसंच. उत्तर प्रदेश पोलिसांना आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी स्वतःच या चकमकीची एखाद्या निष्पक्ष संस्थेकडून चौकशी करायला हवी. त्यातून ही चकमक खरी होती की बनावट, हे सत्य समोर येईल.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे?\"\n\nकंगनानं मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केल्यानंतर तिच्याविरोधात टीका सुरू झाली. 'आमची मुंबई' या हॅशटॅगद्वारे मुंबई किती सुरक्षित आहे हे कंगनाला सांगितलं गेलं.\n\nसर्वसामान्य लोकांसह राजकीय नेते, सिनेसृष्टीतील कलाकार यांनीही कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला.\n\nकंगनावर होणाऱ्या टीकेविरोधात भाजपकडून आमदार राम कदम पुढे आले. कंगनाच्या ट्वीटवर भाजप नेते राम कदम यांनी अशा पोकळ धमक्यांना 'झाशीची राणी' कंगना घाबरणार नाही असं लिहिलं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगनाच्या मताशी फारकत, पण निषेध नाही'\n\nज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, \"हे प्रकरण शिवसेना विरुद्ध भाजप या दिशेला जातंय, हे आता स्पष्टच झालंय. विशेषत: कंगनानं आज थेट उद्धव ठाकरेंवर टीका करणं आणि भाजपच्या नेत्यांनी तिल पाठिंबा देणं, यातून हेच दिसतं.\"\n\nमात्र, यापुढे जात हेमंत देसाई आधीचे काही संदर्भ उलगडून सांगतात. ते म्हणतात, \"गेल्या काही वर्षांत राष्ट्रवाद जागवणारे सिनेमे करणारे नट-नटी समोर आले. कधी स्वच्छता मोहीम, तर कधी सैन्याशी संबंधित किंवा ऐतिहासिक विषयांवर सिनेमे केले गेले. हे सर्व भाजपच्या राजकारणाला पूरक होते. कंगना राणावत ही सुद्धा त्याच संदर्भाच्या जवळ जाणारी आहे.\"\n\nराम कदम तर कंगनाला झांशीची राणी म्हणाले. \"यावरून भाजपचा कंगनाच्या मतांमधील समावेश दिसून येतो. आशिष शेलारांनी कंगनाच्या मतापासून फारकत घेतली. पण निषेध केलेला नाही, याची आपण नोंद घेतली पाहिजे.\"\n\nहेमंत देसाई इथे एक महत्त्वाचा पैलू दाखवून देतात. ते म्हणतात, \"भाजपचा थेट समावेश कंगनाच्या मताशी नाही, असं मानलं तरी ठाकरे कुटुंबाविरोधात थेट बोलणाऱ्या व्यक्तीचा आपल्याला फायदा करून घ्यायची रणनिती यात भाजपची दिसते.\"\n\nमुंबईतील 'द हिंदू'चे पत्रकार अलोक देशपांडे म्हणतात, \"कंगनाला समर्थन करणाऱ्या भाजप नेत्यांमध्ये महाराष्ट्रातील राम कदम वगळल्यास महाराष्ट्राबाहेरील नेते दिसतात. मग महाराष्ट्रातील नेत्यांना कंगनाशी सहमती नसेल, तर त्यांना राजकीय फायदा कसा मिळेल? याचा विचार भाजपनं करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्रात बाहेरील नेते निवडणुका लढणार नाहीत, इथले नेते लढणार आहेत.\" \n\n'कंगनाच्या वक्तव्यांमधून शिवसेनेलाही राजकीय फायदा'\n\nआणखी एक मुद्दा अलोक देशपांडे मांडतात, तो म्हणजे, या प्रकरणात शिवसेनेला होत असलेला राजकीय फायदा. \n\nअलोक देशपांडे म्हणतात, \"कंगनाच्या वक्तव्यानंतर मुंबई-ठाण्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलनं केली. कालपर्यंत शिवसेना शांत होती, पण आज कंगनावर सर्व उलटल्यानंतर शिवसेना तातडीने पुढे आली. हा राजकीय फायदा शिवसेनेला होतोच आहे.\"\n\nहेमंत देसाई सुद्धा या मताशी सहमत होतात. \"राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर टीका होऊ शकते. अशा वेळेत कंगनामुळे विषयांतर होण्यास मदत होतेय, हा फायदा सेनेला आहेच.\"\n\nशिवाय, \"कंगनाला भाजपमधील जेवेढे नेते समर्थन करतील, विशेषत:..."} {"inputs":"...या ढालीचे तुकडे -तुकडे करतो, यातून धार्मिक द्वेष ठासून भरण्याचा प्रयत्न आहे.\n\n5. 'महाराज देवभोळे नव्हते'\n\nशिवाजीराजे बुद्धिप्रामाण्यवादी होते, त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता, त्यांनी भविष्य पंचांग पाहिले नाही. त्यांचा राजाराम नावाचा मुलगा पालथा जन्मला, तेव्हा त्यांनी 'हा दिल्लीची पातशाही पालथी घालील' म्हटल्याचं सभासदाने लिहिले आहे.\n\nत्यांनी सागरी किल्ले बांधले. बेदनुरवर समुद्रमार्गे स्वारी करून सिंधुबंदी तोडली. जिजाऊ मासाहेबांनी सती न जाता निर्भीडपणे कार्य केले. यावरून स्पष्ट होते, की जिजामाता... उर्वरित लेख लिहा:","targets":"टात दाखवलेला आहे.\n\n 8. महाराजांवर कुबडी फेकणारे तानाजी\n\nतानाजी मालुसरे यांचे शिवाजी राजावर-स्वराज्यावर जिवापाड प्रेम होते, जिजामातेबद्दल त्यांना नितांत आदर होता. ते प्रखर स्वराज्यनिष्ठ होते. पण याचा अर्थ असा होत नाही की ते शिवाजी राजांवर कुबडी फेकून मारण्याचा उपमर्द करतील. हा प्रसंग अनैतिहासिक आहे.\n\n9. मालुसरे आणि पिसाळ \n\nतानाजी आणि उदयभान यांची हातघाईची लढाई झाली, त्यावेळेस तानाजीचा उजवा हात तुटला, असा उल्लेख नाही. त्यांची ढाल तुटल्याचा उल्लेख सभासदांनी केला आहे. \n\nहातघाईच्या लढाईत दोघेही कोसळले; त्यानंतर सूर्याजी मालुसरे यांनी मोठा पराक्रम गाजविला, पण ते या चित्रपटात दाखविले नाही. वास्तव नाकारून अवास्तव मात्र भरपूर आहे. सिनेमॅटीक लिबर्टीची संधी शेलारमामांना द्यायला हवी होती.\n\n पिसाळ म्हणजे फितूरच असे मिथक जाणीवपूर्वक तयार करण्यात आलेले आहे. सदर चित्रपटात चंद्राजी पिसाळ हे शिवाजी राजांशी फितुरी करून मोगलांना मदत करतात, असे दाखविले आहे. मुळात ही घटना अनैतिहासिक आणि काल्पनिक असून ती पिसाळ परिवाराची बदनामी करणारी आहे.\n\n10. 'एक मराठा लाख मराठा' \n\n'एक मराठा लाख मराठा' ही घोषणा मराठा क्रांती मोर्चातील म्हणजे या चार वर्षातील आहे. ती सतराव्या शतकातील तानाजीच्या मुखात घालून निर्माता-दिग्दर्शकांनी इतिहासाचा विपर्यास केलेला आहे. आधुनिक संकल्पना इतिहासावर लादून त्यातील गांभीर्याला तडा गेलेला आहे.\n\n11. फितूर न्हावी?\n\nछत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यासाठी सर्व जाती धर्मातील मावळ्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी मारली. पन्हाळा वेढ्यात शिवाजी काशीद हे प्रतिशिवाजी होऊन शत्रूच्या गोटात गेले आणि तेथे त्यांना स्वराज्यासाठी बलिदान द्यावे लागले. \n\nअफजलखान भेटीच्या प्रसंगी जिवाजी महाले यांनी शिवाजी राजांवर चालून आलेल्या सय्यद बंडाचा हात वरच्यावर उडवला. क्षणाचा विलंब झाला असता तर महाराजांचा कदाचित अंत झाला असता.\n\nशिवाजीराजांचे जिवाला जीव देणारे, स्वराज्यासाठी जीव धोक्यात घालणारे शिवाजी काशिद आणि जिवाजी महाले हे नाभिक समाजातील होते. ही वस्तुस्थिती असताना देखील तानाजी चित्रपटात एक न्हावी फितुरी करतो आणि उदयभानला मदत करतो, असे रंगविले आहे. या पात्राला कोणताही ऐतिहासिक आधार नाही. \n\nशिवाजीराजे, तानाजी यांची भूमिका करणारी पात्रं त्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे उत्तम सादरीकरण करणारी नाहीत, कारण ती खूपच संथ..."} {"inputs":"...या देशांतल्या मिळून 23 कोटी सात लाख लोकांना वाढत्या समुद्रपातळीमुळे विस्थापित व्हावं लागेल, असा अंदाज आहे. आधीच्या अंदाजापेक्षा हा आकडा 18 कोटी 30 लाखांनी अधिक आहे. \n\nक्लायमेट सेंटरच्या अहवालानुसार किमान तीन कोटी साठ लाख भारतीयांना समुद्राची पातळी वाढल्यास मोठा फटका बसू शकतो. तर चीनमध्ये 9 कोटी 30 लाख तर बांगलादेशात चार कोटी 20 लाख लोक बाधित होतील. \n\nएकट्या मुंबई परिसरातच दीड कोटी लोकांचं विस्थापन होऊ शकतं, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. 2100 सालापर्यंत जगभरात जो भाग पाण्याखाली जाण्याची भीती या अहवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"हा कोण पाहायला येणार आहे?\" असा सवालही चंद्रशेखर प्रभू यांनी केलाय. \n\nमुंबई शहरात एकीकडे मोठ मोठे टॉवर्स बांधले जात आहेत आणि मुंबई इटलीतल्या व्हेनिससारखी पाण्यात उभी राहील असाही दावा केला जातोय. पण प्रभू यांच्या मते तेही फार काळ टिकू शकणार नाही. \n\nत्यातल्या त्यात जमेची गोष्ट म्हणजे हा बदल एका दिवसात होणार नाही, तर पुढच्या तीस वर्षांत होण्याची शक्यता आहे. पण संपूर्ण मुंबई जलमय होऊ द्यायची नसेल, तर आत्ताच ठोस पावलं उचलायला हवीत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या दोन संचालकांमध्ये उद्भवलेल्या वादाच्या केंद्रस्थानी आहेत मांस निर्यात व्यापारी मोईन कुरेशी.\n\nमोईन कुरेशी यांचं संपूर्ण नाव मोईन अख्तर कुरेशी आहे. कुरेशी देहरादूनच्या डूनस्कुल आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिकलेले आहेत. \n\nमोईन यांनी 1993मध्ये व्यापार करण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यांनी उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका छोट्या कत्तलखान्यापासून मांस व्यापार सुरू केला. \n\nपुढच्या काही काळात कुरेशी भारताचे सगळ्यांत मोठे मांस व्यापारी झाले. पुढे जाऊन त्यांनी आपल्या कारभाराचा विस्तार केला आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांच्यावर लावलेल्या आरोपांना बळकटी आली असती.\n\nइंडियन एक्सप्रेसच्या सूत्रांच्या हवाल्याने हेही सांगितलंय की सना यांची काल्पनिक साक्ष भारतीय गुन्हे संहिताच्या कलम 161 नुसार तयार करण्यात आली होती. ही साक्ष 26 सप्टेंबर रोजी नोंदवण्यात आली, असंही सांगण्यात आलं आहे. \n\nउपस्थित झालेले प्रश्न\n\nकुमार यांनी दाखल केलेल्या या काल्पनिक साक्षीत सना यांनी विशेष तपास पथकाला सांगितलं होतं की तेलुगू देसम पार्टीचे खासदार C. M. रमेश आणि CBI संचालक आलोक वर्मा यांच्या झालेल्या चर्चेनंतर त्याच्याविरुद्धची केस बंद करण्यात आली आहे.\n\nपण ती साक्ष कशी खोटी निघाली, हे CBIचे प्रवक्ते अखिलेश दयाल यांनी आपल्या निवेदनात सांगितलं, \"कलम 161 नुसार मोईन कुरेशी खटल्यातील सना सतीश बाबू यांची साक्ष नोंदवली आहे. ती दिल्लीत 26 सप्टेंबरला नोंदवली गेली आहे, असं सांगितलं आहे. चौकशीत असं लक्षात आलंय की सतीश बाबू त्या दिवशी दिल्लीत नव्हते. ते हैदराबाद मध्ये होते. सना 1 ऑक्टोबरला चौकशी प्रक्रियेत सहभागी झाले होते.\"\n\nनोंद झालेली साक्ष प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात आहे आणि या काल्पनिक साक्षीवर चौकशी अधिकारी म्हणून देवेंद्र कुमार यांची स्वाक्षरी आहे.\n\nया साक्षीत सना सतीश बाबू यांना प्रश्न विचारला गेला आहे की त्यांच्याविरुद्ध जर चौकशी पूर्ण झाली होती तरी त्यांची पुन्हा चौकशी का करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर देताना सना म्हणाले, \"जून 2018 मध्ये मी माझे मित्र आणि तेलुगू देसम पार्टीचे राज्यसभा खासदार C. M. रमेश यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. ते संबंधित संचालकाशी चर्चा करतील, असं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मी त्यांची नियमितपणे भेट घेत होतो.\"\n\n\"एक दिवस रमेश म्हणाले की त्यांनी या खटल्यासंदर्भात CBI संचालकांशी चर्चा केली आणि CBI आता मला पुन्हा बोलावणार नाही. जूननंतर मला CBIने बोलावलं नाही. त्यामुळे मी आश्वस्त होतो की माझी चौकशी आता पूर्ण झाली आहे,\" असं सना यांनी या साक्षीत सांगितल्याची नोंद आहे.\n\nयाबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना C.M. रमेश म्हणाले, \"आतापर्यंत आयुष्यात CBIच्या एकाही अधिकाऱ्याशी माझी भेट झालेली नाही. या सगळ्या काल्पनिक कथा आहे. माझी प्रतिमा मलीन करण्याचा हा कट आहे. आता आमचा पक्ष NDAमध्ये नाही, म्हणून या सगळ्या गोष्टी होत आहेत. आता तर CBIचं म्हणणं आहे की सतीश बाबूची साक्ष काल्पनिक आहे.\"\n\n19 ऑक्टोबरला अस्थाना यांनी केंद्रीय दक्षता आयुक्तांना एक पत्र..."} {"inputs":"...या दौऱ्यात माझ्या असं लक्षात आलं की इतर पर्यटकही मी ज्या कारणांमुळे गेले त्याच कारणांमुळे जात होते. झोपडपट्टीतल्या आयुष्याचं वास्तव जाणून घेण्यासाठी.\"\n\nमात्र, तिथे त्यांनी जे पाहिलं आणि ऐकलं त्यामुळे त्या व्यथित झाल्या होत्या. \n\nदारिद्र्याचं 'उदात्तीकरण'?\n\nत्या म्हणतात, \"झोपडपट्टीविषयी असं भासवलं जातं जणू इथे काहीच समस्या नाहीत. गरिबीकडे दुर्लक्ष केलं जातं. किंवा त्याकडे ही अतिशय सामान्य आणि नैसर्गिक आहे असं बघितलं जातं. कधी कधी तर त्याचं उदात्तीकरणही करतात.\"\n\n\"स्थानिकांशी म्हणावा तसा संवाद साधू... उर्वरित लेख लिहा:","targets":"घडवण्यासोबतच इथली उद्यमशीलता दाखवून झोपडपट्टीविषयी असलेलं मत बदलण्यावर आमच्या कंपनीचा विश्वास आहे. \n\nते म्हणतात, \"आम्ही आमच्या टूरमध्ये वास्तव परिस्थिती सांगतो. वास्तवात काय आहे ते दाखवतो. विजेच्या लोंबकळणाऱ्या तारांपासून ते जोमाने वाढणाऱ्या रिसायकलिंग उद्योगांपर्यंत. मात्र, झोपडपट्टी म्हणजे केवळ गरिबी, धोकादायक किंवा भीक मागणे, असा विचार करणारी मानसिकता आम्हाला बदलायची आहे आणि आमचे पाहुणे हे प्रत्यक्षात अनुभवू शकतात.\"\n\nफोटो काढण्याविषयीही त्यांच्या कंपनीचे नियम कडक आहेत. ते सांगतात, \"आम्ही No-Camera धोरणाचं काटेकोरपणे पालन करतो.\"\n\nकृष्णा पुजारी सांगतात त्यांची कंपनी म्हणजे एक सामाजिक भान बाळगणारा उद्योग आहे. त्यांच्या कंपनीच्या 'Reality Gives' या चॅरिटी विभागातर्फे झोपडपट्टीतल्या लोकांसाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम राबवले जातात. टूरमधून जो नफा मिळतो त्यातलाच काही भाग या कामासाठी वापरला जातो.\n\n2011च्या जनगणनेनुसार 6 कोटी 50 लाख लोक झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या या देशातला हा एक उपक्रम आहे. जी झोपडपट्टीला 'मानवी अधिवासासाठी अयोग्य अशी घरं असणारं निवासी ठिकाण' सांगते.\n\nइनसाईड मुंबई नावाने मुंबईतल्या झोपडपट्टीचे टूर आयोजित करणाऱ्या मोहम्मद यांना वाटतं की पर्यटकांना इथल्या लोकांच्या कष्टाचा आणि लवचिकतेचा अनुभव घेता आला पाहिजे. ते म्हणतात, \"मी असं म्हणेन की या समाजाकडे दुर्लक्ष करणं, ते अस्तित्वातच नाही, असं भासवणं हाच मानवतेविरोधातला खरा गुन्हा आहे.\"\n\nमात्र, अशा सहली वैयक्तिक समृद्धीच्या पलिकडे जाऊन रचनात्मक बदलांवर जोर देतात का?\n\nलेस्टर विद्यापीठात प्राध्यापक असलेले फॅबियन फ्रेंझेल यांच्या मते, \"हे प्रयत्न गरिबी संदर्भातल्या गुंतागुंतीच्या आणि व्यापक प्रश्नांकडे पुरेशा प्रमाणात लक्ष देत नसावेत.\"\n\n\"मात्र, अशा सहलींचा सकारात्मक परिणाम म्हणजे एकतर त्या झोपडपट्टीचं दर्शन घडवतात आणि रहिवाशांना संसाधनांच्या जास्तीत जास्त वितरणासाठी किंवा घरातून बेदखल करण्यासारख्या धमक्यांविरुद्ध आवाज उठवण्याचं बळ देते.\"\n\nराजकीय क्षमता\n\nवर्तमान सहलींच्या रचनेत एकाच पद्धतीचं चित्र दाखवलं जाण्याचा धोका आहे. मात्र, फॅबियन याकडे राजकीय आणि सामाजिक जाणिव निर्माण करण्याची संधी म्हणून बघतात. \n\nते म्हणतात, \"एकीकडे भारत चंद्रावर पोचला आहे. मात्र, दुसरीकडे देशातल्या मोठ्या लोकसंख्येला अजून घरं आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत सोयीही मिळत..."} {"inputs":"...या निकटवर्तीयांकडून समजतं. या सगळ्याला काही विशिष्ट पार्श्वभूमीसुद्धा आहे.\n\nमोदी सरकार २०१९ साली अधिक निर्णायक बहुमत मिळवून सत्तेत परत आलं, तेव्हाच भाजपच्या नेतृत्वफळीतून अमित शहा यांना मंत्रिमंडळात बोलावलं जाईल, अशा शक्यता वर्तवण्यात आल्या होत्या.\n\nशहा यांना अर्थमंत्री किंवा गृहमंत्री यांपैकी एक पद देण्यात येईल, अशी चर्चा माध्यमांमध्ये रंगली होती. पंतप्रधानांनी शहा यांना गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिली. 'गुजरात सरकारमध्ये मुख्यमंत्री व गृहमंत्री असताना दोघांचे परस्परांशी अतिशय सहज कार्यसंबंध होते'... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे सध्या पंतप्रधान मोदींच्या लाडक्या प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकी एक आहेत.\n\nकलम ३७०संबंधीची घोषणा झाल्यावर प्रशासकीय पातळीवरची परिस्थिती कशी हाताळायची, याबाबतच्या निर्णयप्रक्रियेत अमित शहा यांच्या दिमतीला गृह सचिव राजीव गौबा यांच्या नेतृत्वाखालील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा एक चमू होता. तर, सरकारच्या या निर्णयाच्या कायदेशीर बाजूचा विचार करण्यात कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद व्यग्र होते.\n\nकलम ३७० बहुतांशाने रद्द करण्याचा निर्णय लाभदायक असेल की नाही, यासंबंधीचा वाद सुरूच राहील, पण सरकारच्या या निर्णयाची कायदेशीर छाननीही अजून व्हायची आहे.\n\nदरम्यान, भाजपमध्ये आणि सरकारमध्ये मोदींनंतर दुसऱ्या क्रमांकाचा नेता हे अमित शाहांचं स्थान आता पक्कं झाल्याचं दिसतं आहे.\n\nअमित शहांचं कालचं भाषण 'सखोल व मार्मिक' असल्याची प्रशस्ती जोडत पंतप्रधानांनी ट्विटरवर शेअर केलं. पंतप्रधानांच्या इतर मंत्रिमंडळीय सहकाऱ्यांना असं भाग्य क्वचितच लाभतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या नेत्याला गावपातळीवरचे किती विचारता? ते ठाकरेंच्या पोरांना विचारता ते मला विचारता का? असं खूप काही बोलले.\" \n\nआमच्या पत्रकार मित्रानं आगळीक केली होती त्यामुळं पवारांचं ऐकून घेण्यावाचून पर्याय नव्हता. हा एक माझ्या समक्ष घडलेला प्रकार.\n\n\"श्रीरामपूरमध्ये नातेवाईकांचा संदर्भ आल्यामुळे ते भडकले. पवारांना शांतपणे त्या प्रश्नाचे उत्तर देता आले असते. आणि पवार रागावल्यानंतर तिथं शांतता असायला हवी होती. परंतु त्यानंतरही संबंधित पत्रकार 'नातेवाईक' हा शब्द उच्चारून काही बोलण्याचा प्रयत्न करीत होता, हे उद्ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"यात आहे. \n\nएक एक धागा शोधत गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रावर यातल्याच काही मोजक्या टोळक्याची आलटून पालटून सत्ता असल्याचं वास्तव दिसून येईल. म्हणजे सत्तेचे सगळे सवते सुभे तुम्ही उभे करणार आणि त्यावर कुणी सवाल केला तर थयथयाटही करणार? असा प्रश्न माणिक यांनी उपस्थित केला आहे.\n\nपवारांचा आदर ठेवायला हवा. ते एक सुसंस्कृत नेते आहेत. पण म्हणजे पवारांना प्रश्नच विचारायचा नाही किंवा मग त्यांना हवं तसे प्रश्न विचारणं असा त्याचा अर्थ होत नाही, असं माणिक मुंढे यांनी म्हटलं आहे. \n\nमाणिक मुंढे यांनी या फेसबुक पोस्टमध्ये पवारांनी केलेल्या काही वक्तव्यांचाही दाखला दिला. \n\nपवारांनी ज्यावेळेस राजू शेट्टींची भरसभेत जात काढली त्यावेळेस त्यांचा सुसंस्कृतपणा कुठे गेला होता? एवढे सगळे लोक त्या भाजपात गेले तर पवार कुणावरही एका शब्दानं नाही बोलले पण त्यांना नेमकं चित्रा वाघांवरच कसं बोलावं वाटलं? तेही त्यांच्या टिपिकल बारीक पण कान कापणाऱ्या स्टाईलनं? \n\nपवार हे अतिशय धूर्त आणि चाणाक्ष राजकारणी आहेत असं त्यांच्याबद्दल लिहिलं सांगितलं जातं. खरं तर पवार जे काही करतात तसं इतर कुणी केलं की त्याला कपटीच म्हटलं जातं पण इथं पवारांच्या सोयीचं बोलण्याची पद्धत आहे म्हणून ते धूर्त, चाणाक्ष एवढंच, असाही टोला माणिक मुंढे यांनी आपल्या पोस्टमधून लगावला आहे.\n\nशरद पवारांची अस्वस्थता नेमकी काय? \n\nसध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे आलेली अस्वस्थता पवारांच्या रागाचं कारण आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी म्हटलं, की आपले जवळचे सहकारी सोडून जात असताना अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. पण चिडणं हा पवारांचा स्वभाव नाहीये. पत्रकारांनी यापूर्वीही अनेकदा त्यांना अवघड प्रश्न विचारले आहेत. पण ते असे चिडले नव्हते. तीन तीन वेळा नातेवाईकांचा उल्लेख करत प्रश्न विचारल्यानं ते संतापले असतील. \n\nपवार खरंतर नेहमीच संयमानं माध्यमांना सामोरे जातात. नातेवाईकांवर विचारलेल्या प्रश्नावर शरद पवारांना संताप आला हे खरं आहे. पण पत्रकारानंही त्यांना प्रश्न विचारताना काही मर्यादा पाळायला हव्या होत्या. सतत नातेवाईकांचा उल्लेख केल्यानं पवार चिडले. त्यांचं वय, सोडून चालेले सहकारी कुठेतरी याचाही हा परिणाम असू शकतो, असं मत ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके यांनी व्यक्त केलं. \n\nजो vulnerable आहे, सध्याच्या परिस्थितीत कमकुवत आहे, त्याला तुम्ही आक्रमकपणे प्रश्न विचारता. पण अशाच..."} {"inputs":"...या पृथ्वीराज चव्हाणांना सर्व घडामोडींपासून कमालीचे दूर ठेवण्यात आले आहे. काँग्रेसमुळे सत्ता स्थापन शक्य झाले आहे. पण काँग्रेसला आपल्या या ताकदीचा पूर्ण वापर करता आलेला नाही.\" असं मृणालिनी निनावडेकर यांना वाटते.\n\nविधानपरिषद आणि राज्यसभेच्या एका जागेवरुन काँग्रेसला तडजोड करावी लागली होती. तेव्हा काँग्रेसचे संख्या बळ तुलनेने कमी असले तरी काँग्रेसमुळे महाविकास आघाडीचे सरकार आहे हा ठसा उमटवण्यात काँग्रेसला अपयश आल्याचे दिसून येते.\n\nसत्ता स्थापन झाल्यापासून काँग्रेस हाय कमांडकडूनही महाराष्ट्रात नेमके ... उर्वरित लेख लिहा:","targets":"भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांनाही आहे. कारण तीन पक्षांचे सरकार यशस्वीपणे चालवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.\" \n\nज्येष्ठ पत्रकार सुधीर सुर्यवंशी सांगतात, \"सर्वाधिक संख्याबळ असून सत्ता स्थापन करता येत नाही हे भाजपला निश्चितच बोचते. हे भाजपचे अपयश आहे. कोरोना काळातही भाजपने सरकारला शक्य तिथे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.\" \n\nआता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातही भाजपने शिवसेनेवर अकार्यक्षम असल्याची टीका केली आहे. तेव्हा सातत्याने विविध मुद्द्य़ांवर शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे.\n\nमृणालिनी निनावडेकर सांगतात, \"राजस्थानच्या अनुभवानंतर भाजप महाराष्ट्रात थोडी बॅकफूटवर गेली आहे. त्यामुळे तातडीने सत्ता पाडण्याच्या हालचालींना वेग येईल असे वाटत नाही. भाजपलाही 'मॅजिक फिगर'पर्यंत पोहचणं सोपं नाही. पण विरोधी पक्षम्हणून भाजप सरकारला घेरण्याचा पूर्ण प्रयत्न करते आहे.\"\n\nका होत आहेत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये वाद ?\n\n1. निधी वाटपात काँग्रेसला डावलले ?\n\nनगर विकास खात्याने निधी न दिल्याने काँग्रेसचे 11 आमदार नाराज असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला आहे. याप्रकरणी वेळ आली तर उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला.\n\n2. 'निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला स्थान नाही.'\n\nठाकरे सरकारमध्ये काँग्रेस पक्षाला निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याची तक्रार काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यावर काँग्रेस ही जुनी खाट आहे, थोडी कुरकुरणारच असं सामनामधून लिहित शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याच सहकारी पक्षाला चिमटा काढला. काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत आपलं म्हणणंही मांडलं होतं.\n\n3. महाजॉब्स पोर्टलवर फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस\n\nमहाजॉब्स पोर्टलच्या जाहिरातीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो आहेत. मात्र, काँग्रेसच्या एकाही नेत्याचा त्यावर फोटो नाही. यावर प्रदेश युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आक्षेप घेतला होता. ट्वीटमध्ये लिहिलंय, \"#महाजॉब्ज ही योजना महाविकास आघाडी सरकारची आहे की फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादीची?\"\n\nशरद पवारांना अभिवादन करताना उद्धव ठाकरे\n\nमहाविकास आघाडीची स्थापना होताना जे काही किमान समान कार्यक्रम ठरले, त्या शिष्टाचारांची अंमलबजावणी का होत नाही, असा सवाल करत तांबे यांनी एकप्रकारे काँग्रेसची..."} {"inputs":"...या पैशाच्या जोरावर राजकारण करत देशावर पकड ठेवायची हा भाजपचा हेतू आहे असं थोरात यांनी सांगितलं. \n\nभारत सरकारनं आणलेले नवीन शेती कायदे रद्द करण्याची मागणी घेऊन महाराष्ट्रातले शेतकरी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत. त्याचवेळी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आधी एक भूमिका होती व आता एक भूमिका आहे. त्यामुळे ते ढोंगीपणा करत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली. \n\nभारत सरकारने केलेले नवे शेती कायदे रद्द करा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेते आणि अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सरचिटणीस माजी खासदार हनन मोल्ला या सभेस संबोधित करत आहेत. \n\n\"मोदी सरकारनं आणलेल्या शेती कायद्यांविषयी शेतकऱ्यांच्या मनात संशय आहे. शेतीचं क्षेत्र कॉर्पोरेट घराण्यांच्या घशात घालण्यासाठी हे कायदे करण्य़ात आले आहेत. त्यामुळे कायद्यात बदल नको, कायदेच रद्द करा, अशी आमची मागणी आहे,\" असं अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस अजित नवले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nसांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चा \n\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात सांगलीमध्ये ट्रॅक्टर मोर्चाला सुरुवात झाली आहे. \n\nयावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, \"गेल्या 2 महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत 147 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला आहे आणि तरीसुद्धा सरकारला पाझर फुटत नसेल तर हे अतिशय दुर्दैव आहे.\"\n\n\"उद्या दिल्लीत होणाऱ्या ट्रॅक्टर परेडला पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण देशातील शेतकरी आज आपापल्या राज्यात ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरत आहेत,\" असंही शेट्टी यांनी म्हटलं.\n\nदिल्ली येथील शेतकऱी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सांगली ते कोल्हापूर ट्रॅक्टर मोर्चाची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.\n\nमोदींचा जाहीर निषेध - भाई जगताप\n\nया आंदोलनाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते. त्यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटलं, \"सत्तेचा माज किती असू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे मोदी सरकार. ज्यांनी निवडून दिलं त्यांच्याच माना पिरगाळयला मोदी निघाले आहेत. मी त्यांचा जाहीर निषेध करतो.\" \n\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांना काळजी, शिवसेनेची भूमिका\n\nमुंबईच्या आझाद मैदानावर धडकलेल्या शेतकरी मोर्चाबद्दल संजय राऊत यांनी चिंता व्यक्त केली. \n\nकोरोनाची काळात आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांची काळजी मुख्यमंत्र्यांना आहे, असं ते म्हणाले. \n\nमोदी सरकारने शेतकऱ्यांचं चर्चेच्या पहिल्या फेरीतच ऐकलं असतं तर त्यांचं कौतुकच झालं असतं, असंही ते म्हणाले.\n\nराजभवनाच्या दिशेने मोर्चा\n\nसभेनंतर येथे जमलेले हजारो श्रमिक दुपारी 2 वाजता राज भवनाकडे कूच करतील व प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राज्यपालांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करतील.\n\n शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा, शेतीमालाला आधार भावाचे संरक्षण देणारा कायदा करा, वीज विधेयक मागे घ्या, कामगार संहितेमधील कामगार विरोधी..."} {"inputs":"...या प्रचारात फार मागे आहेच. पण तुलनात्मकरीत्या राजकीय आणि भाषेच्या मर्यादेतही भाजपची तुलनेत बराच आब राखून आहे. मात्र सोशल मीडियावर सांगितलेलं हे सत्य अनेकदा पंतप्रधानांच्या भाषणात तथ्य म्हणून समोर येतं, ही जास्त गंभीर बाब आहे.\"\n\nपंतप्रधान जी वक्तव्यं करतात त्यावर भाजपचे नेते प्रतिक्रिया देणं टाळतात, मात्र फिरून फिरून \"सत्तर वर्षं देश लुटणाऱ्या लोकांना आता ही वक्तव्यं बोचतीलच,\" अशा प्रकारचा आशय त्यात असतो.\n\nमोदी घाबरले आहेत \n\nमात्र उत्तर प्रदेशात पंतप्रधानांच्या या वक्तव्याबाबत प्रचंड नाराजी आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या प्रतिनिधींना बायबलचे धडे देण्यास सुरुवात झाली. आता किमान 50 प्रतिनिधी त्यांच्या वर्गात हजर राहतात. \n\n\"जेव्हा डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी आमच्या स्टडी ग्रुपमधल्या दोन जणांची नियुक्ती मंत्रिमंडळात केली. मग नंतर हीच प्रक्रिया कायम राहिली. पुढे त्यांनी मंत्रिमंडळात ज्यांना निवडलं ते सर्व आमच्या स्टडी ग्रुपचे सदस्य होते. उप-राष्ट्राध्यक्ष माइक पेन्स या ग्रुपचे सदस्य आहेत आणि कोण-कोण सश्रद्ध आहे, याची त्यांना चांगली माहिती आहे,\" असं ड्रॉलिंगर सांगतात. \n\nकाय शिकवलं जातं? \n\nबायबल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाणी ईश्वराचा आदेश पाळूनच आपण वागायला हवं,\" असं ड्रॉलिंगर म्हणतात. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...या प्रमाणात न करणं. धारावीमधल्या सार्वजनिक शौचालयांमध्ये दिवसातून सहा वेळा स्वच्छता केली जायची, आत जाणाऱ्या\/बाहेर येणाऱ्या प्रत्येकाला हात धुवायला लावायचे, तसं पुण्यातल्या झोपडपट्ट्यांमध्ये झालं नाही, आजही होत नाही.\n\n4) शासकीय यंत्रणांमध्ये सुसुत्रतेचा अभाव असणं. शासकीय विभाग आणि प्रशासन काम करतंय या वाद नाही पण त्यांच्यात समन्वय नाही.\n\n5) शहरातून मोठ्या प्रमाणावर लोकांची ये-जा झाली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये बाहेरगावहून कामासाठी आलेले लोक पुणं सोडून गेले. जून महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा अनलॉक-1सुर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिक नियमांचं पालन करत नसल्याचं निर्दशनास आल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य ओळखून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आल्याचं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं होतं.\n\n\"लॉकडाऊन असलं तरी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरूच राहील. कोरोनाचा प्रसार खंडीत करणं, रुग्णांचं विलगीकरण करणं, प्रसाराची साखळी तोडणं, रुग्णवाढीचा वेग नियंत्रित करणं हे लॉकडाऊनचे उद्देश आहेत,\"असं पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी लॉकडाऊन लागू करताना म्हटलं होतं.\n\n'लॉकडाऊन हा उपाय नाही'\n\nदुसरीकडे पुण्याच्या व्यापारी महासंघाचा या लॉकडाऊनला विरोध आहे.आधीच्या लॉकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांचं आधीच नुकसान झालंय त्यामुळे हा 10 दिवसांचा लॉकडाऊन अनिच्छेने स्वीकारल्याचं पुणे व्यापारी संघाचे अध्यक्ष फतेचंद राका यांनी म्हटलं होतं. \n\nतर लॉकडाऊन म्हणजे कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासन कमी पडतंय आणि त्याची जबाबदारी लोकांवर ढकलतंय असा काहीसा प्रकार असल्याचं डॉ मोरे यांनी म्हटलं. \n\n'आकडे वाढलेत कारण टेस्टिंग वाढलंय'\n\nपुणे शहराचा डबलिंग रेट (रुग्ण दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस) सध्या 19 आहे तर इथला डेथ रेट 2.9टक्के इतका आहे. \n\nमुंबईपेक्षा पुण्यात अॅक्टिव्ह केसेस जास्त का याचं विश्लेषण करताना पुण्याच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणतात, \"आकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की पुण्यात मागच्या आठवड्यात आम्ही 39 हजार टेस्ट केल्यात तर मुंबईत त्याच काळात 33 हजार टेस्ट झाल्यात. कंफर्म केसेसचे आकडे हे नेहमीच किती मोठ्या प्रमाणावर टेस्ट केल्या गेल्या आहेत यावर अवलंबून असतात.\" \n\nपुणे महानगर पालिकेच्या तयारीविषयी बोलताना त्या सांगतात की गेल्या काही दिवसात आम्ही आमचं टेस्टिंगचं प्रमाण दुपटीने वाढवलं आहे. आम्ही आता रोज जवळपास 5.5 हजार टेस्ट करतो. येत्या काही दिवसात दिवसाला 7हजार टेस्ट करण्याचं आमचं उदिष्टं आहे. \n\n\"तुम्ही अॅक्टिव केसेस म्हणता,पण पुण्याचा रिकव्हरी रेटही जास्त आहे. पुण्यात जवळपास 64 टक्के रिकव्हरी रेट आहे. \"पुण्यात ऑगस्ट महिन्यात कोरोना व्हायरसचा पीक येईल,त्यादृष्टीने काय तयारी केली आहे आहे याबद्दल बोलताना त्या म्हणतात, \"आम्ही 600 ऑक्सिजन बेडची ऑर्डर दिली आहे, तसंच1500 जंबो बेड मागवले आहे. पुणे शहरात स्वॅब सेंटर्सची संख्या वाढवून 23 केली आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"...या बॉटल्स ठेवणे, असं असेल तर आपण त्यांना आपल्या सोसायटीतून काढूनच टाकणार ना?\" संदीप सांगतात. \n\nनायजेरियन आणि इतर नागरिकांची वस्ती केवळ मुंबईतच नाही तर दिल्ली, बंगळुरूसारख्या शहरांतही आहे. साधारण 60 हजारच्या आसपास त्यांची भारतातली लोकसंख्या असल्याचा अंदाज वर्तवला जातो. त्यातले अनेक जण शिक्षणासाठी वा व्यवसायासाठी अनेक वर्षं इथे वास्तव्याला आहेत. मग त्यांच्यापैकी काही जणांच्या कृत्यांमुळे सर्वांनाच नावं ठेवायची का?\n\nप्रत्येक नाण्याच्या जशा दोन बाजू असतात, तशाच याही प्रश्नाला आहेत. \n\nराजकीय पक्षांक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना ड्रग डीलर म्हणणं हे गडबडीत तयार केलेलं मत आहे. मी त्याच्याशी सहमत नाही. आमच्यातले अनेक जण अनेक प्रकारचे व्यवसाय इथे करताहेत. आमच्यातल्या अनेकांना ड्रग्स कसे दिसतात, हे माहीतसुद्धा नाही,\" ओबासी सांगतात.\n\nव्हिसाची मुदत संपून गेल्यावरही काही जण बेकायदेशीररीत्या इथं राहतात, ते मायदेशी परत जात नाहीत, या आरोपाविषयी आम्ही ख्रिस्तोफर यांना विचारलं. \"माझं इथल्या नागरिकांना हेच सांगणं आहे की आम्ही बेकायदेशीर राहणारे स्थलांतरित नाही आहोत. आम्ही कायदेशीर मार्गानेच भारतात आलो आहोत.\"\n\nदाऊद\n\nया संघटनेचे अध्यक्ष दाऊद अकिंडेले अरेजी सांगतात, \"भारतात काय होतं की जेव्हा तुम्ही इथे येता तेव्हा ते तुम्हाला सहा महिन्यांचा किंवा तीन महिन्यांचा व्हिसा देतात. तो व्हिसाचा काळ संपला तर तो गुन्हा आहे का? जर तुम्ही परत गेला नाही तर तुम्हाला इथं थांबण्यासाठी दंड भरावा लागतो. त्यामुळे सामान्य लोकांना समजत नाही की हे लोक कुठून येतात आणि तुमच्या देशात का राहतात.\"\n\nकाही नायजेरियन्स चुकीच्या कृत्यांमध्ये पकडले गेल्यानं इथे येणारे सगळेच तसे नाहीत, असं त्यांना स्पष्ट करायचंय. अनेक जणांचे इथे व्यवसाय आहेत आणि कित्येक भारतीय त्यांच्याकडे वा त्यांच्यासोबत काम करतात.\n\nकाहींना उत्तर हिंदी आणि मराठीसुद्धा समजतं, बोलताही येतं. पण निर्दोषांना टार्गेट केलं जातं याबाबत त्यांना वाईट वाटतं.\n\n\"खूप नायजेरियन्स चुकीच्या पद्धतीनं टार्गेट केले जातात. आम्ही असं म्हणत नाही की लोक गुन्हेगारीपासून मुक्त आहोत, पण तुम्ही एका व्यक्तीकडे बोट दाखवून ते सिद्ध करू शकत नाही.\n\n\"मी भारतीयांनाच विनंती करतो की तुम्हीच स्वत: तपास करून पाहा. आम्हाला याचा त्रास होतो आहे की अनेक निर्दोषींना पकडलं जातंय. ते तुरुंगात आहेत. ते कोणत्या कारणानं आत आहेत हे त्यांनाच माहीत नाही. सगळे आरोप खोटे असतात,\" असं इथेच बसलेले एल्व्हिस ओवी बॉबी सांगतात. \n\nफवाले क्लॅमंट ओलाजिदे पाच वर्षांपासून मुंबई विद्यापीठात शिकतोय. मास्टर्स झाल्यावर आता तो राज्यशास्त्रात पीएच.डी करायची तयारी करतोय. नुकताच सिंधुदुर्गात एका फिल्म फेस्टिव्हलला जाऊन आल्याचं तो आवर्जून सांगतो.\n\n\"मी अनेकांना म्हणतो की मी 'सन ऑफ युनिव्हर्स' आहे. मी भारतीयांकडे पाहतो किंवा इतर देशाच्या कुणाला भेटतो, तेव्हा त्यांना माझं म्हणणं समजतं, भाषा कळते. मग आपण एक आहोत. आपण सगळे एक आहोत. लोकांनी असंच समजायला हवं. हेच नेत्यांनी सुद्धा म्हणायला..."} {"inputs":"...या भावनेसाठी कारणीभूत ठरु शकतात. यालाच Empty nest syndrome असं म्हटलं जातं. सायकॉलॉजी टुडे या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार अशी भावना पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आढळून येते. \n\nEmpty nest syndrome ची लक्षणं\n\nदुःखी भावना दाटून येणं, हरवल्यासारखं वाटणं, नैराश्य येणं, एकटेपणा येणं, जगण्यातला अर्थ निघून गेला अशी भावना मनात येऊ शकते. अशा भावना घरामध्ये एकट्या राहाणाऱ्या पालकांना येत असेल तर त्यांनी डॉक्टरांची मदत घेणं आवश्यक आहे. \n\nमुलांना जखडून ठेवण्यात काय अर्थ आहे?\n\nकाही पालक... उर्वरित लेख लिहा:","targets":"मृत्यू होणे अशा घटनांचा हातभार लागतो आणि दुःखामध्ये भर पडते\", असेही डॉ. तांडेल सांगतात.\n\nया ताणाचा सामना कसा करायचा?\n\nडॉ. तांडेल यांनी हा तणाव कमी करण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत. ते सांगतात, एकटेपणाचा असा त्रास झाल्यास मित्रमंडळी, घरातील लोकांशी बोलावे. मानसोपचारांची मदत लागली तर तीही घ्यावी. आपल्या कुटुंबात झालेला बदल स्विकारण्यासाठी स्वतःला वेळ द्या. कोणताही बदल तणाव निर्माण करतोच त्यामुळे आपल्या मनातील भावना, विचारांवर कुटुंबीय़ांबरोबर चर्चा करावी, आपल्या जोडीदाराबरोबर यावर बोलावे.\n\nआपल्या मुलांशी सतत संपर्कात राहावे, ताण कमी करण्यासाठी एखादा छंद जोपासावा. आपला रोजचे वेळापत्रक कायम ठेवावे. व्यायाम आणि आहाराकडे दुर्लक्ष करु नये असंही ते सुचवतात.\n\n मनातलं अंतर कमी असलं की झालं…\n\nआपली मुलं किती दूर आहेत यापेक्षा आपलं आणि मुलांमधलं मनातलं अंतर कमी असलं पाहिजे. ते अंतर कमी असलं की त्रास होत नाही असं मत प्रतिभा कुलकर्णी व्यक्त करतात. त्यांचा मुलगा हर्षद आणि मुलगी हिमानी दोघे अमेरिकेत नोकरी करतात.\n\nप्रतिभा कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय\n\n बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"आजवर मुलं परदेशात आहेत म्हणून एकटेपणा असा वाटला नाही. नातेवाईक आणि मित्रमंडळीत आम्ही व्यग्र राहाण्याचा प्रयत्न करतो. आजारपणाच्या काळात मुलं धावून येतात. साधारणपणे सहा महिन्यांतून आमची भेट होते, सणसुद्धा एकत्र साजरे करतो. \n\nफक्त गणपतीच्यावेळेस मुलं घरी असवीत असं वाटतं, ते बहुतांशवेळेस शक्य होत नाही. परंतु इतर कामं, नातेवाईक अशी सपोर्ट सिस्टिम तयार झाल्यामुळे एकटेपणा येत नाही. अमेरिकेत एक-दोन महिने जाऊन राहू शकतो. त्यापुढे थोडासा कंटाळा येऊ लागतो. काही पालक पाच-सहा महिन्यांसाठी परदेशात राहायला जातात त्यांना तिकडे कंटाळा येतो असं ऐकलं आहे. परंतु आम्ही एक-दोन महिन्यांसाठी जात असल्याने कंटाळा येत नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या महाराष्ट्रातील सर्वच शाखा जवळच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारपत्र देतील, अशीही माहिती अॅड. वाडेकर यांनी बीबीसी मराठीला दिली.\n\nमात्र, सोशल मीडियावरील मीम्सवर कुठली कारवाई होऊ शकते का, याबाबत बीबीसी मराठीनं कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांच्याकडून जाणून घेतलं.\n\nअॅड. असीम सरोदे म्हणतात, \"अशाप्रकारचे मीम्स तयार करणं चुकीचंच आहे. मात्र, कायद्याच्या दृष्टीने हा अदखलपात्र गुन्हा आहे.\"\n\n\"कुणाविरोधात कारवाई करायची झाल्यास त्याचं नाव, गाव, पत्ता इत्यादी माहिती लागते. अज्ञाताविरोधात तक्रार करू शकतो, मात्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांच्या मतांमधील सुवर्णमध्य साधणारी भूमिका मांडली आहे.\n\n'मीम्स'कारांना विश्वभंर चौधरींचं आवाहन\n\nसामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी म्हणतात, \"मीम्सच्या माध्यमातून होणारी अभिव्यक्ती मान्यच आहे. तरूण पिढीची ती भाषा आहे. आमच्या पिढीला ही भाषा कळवूनही घेतली पाहिजे आणि त्या भाषेचं कौतुकही केलं पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य घटनेच्या 19 व्या कलमानुसार आहेच. ते येतं वाजवी बंधनांसह. विथ रिझनेबल रिस्ट्रिक्शनन्स. ती बंधनं कायदेशीर देखील आहेत आणि नैतिक देखील असावीत असं कोणत्याही मानवी मूल्य सांभाळणाऱ्या समाजात अभिप्रेत आहेच.\"\n\n\"तरूण मित्रांनो, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य बहरत राहो, ते टिकावं म्हणून मी लढेन तुमच्या सोबत. पण फक्त त्या अभिव्यक्तीला रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स असू द्या. तेच समाजाच्या हिताचं आहे,\" अशी विनंती चौधरींनी केली.\n\nतसंच, मीम्सच्या अनुषंगाने सुरू झालेला वाद थांबवण्याचं आवाहनही विश्वंभर चौधरी यांनी केलंय.\n\n\"पोलीस केस वगैरे गोष्टी होऊ नयेत. तरूण मुलं आहेत, कधीतरी चुकीचं व्यक्त होऊ शकतात. समजावून सांगून सामोपचारानं पुढे जाऊ,\" असं चौधरी म्हणाले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या मुद्द्यावर भाजपला वातावरण निर्मिती करता येईल का, हा मुद्दा अनुत्तरित राहतो. \n\nकारभारामधे भाजपला जे अपयश आलं ते पाहता अशाप्रकारचे भावनिक प्रश्न येत्या चार महिन्याच्या काळात भाजप आवर्जून उकरून काढेल. गोहत्या, गोहत्येच्या संशयाने जमावाकडून झालेल्या हत्या किंवा राम मंदिर हे प्रश्न भाजपला सोपे आहेत कारण त्याविषयी आता जनमत तयार झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकांना अधिक प्रक्षुब्ध करायचं आणि विरोधातलं मत काही प्रमाणात थांबवण्याचा प्रयत्न भाजप येत्या काळात नक्की करेल. मात्र या तीन राज्यांचा तसेच तेलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत. या ६५ जागांवर गेल्या वेळी काँग्रेसला काहीच यश मिळालं नव्हतं. मध्यप्रदेशात २ जागा, छत्तीसगढमधे एक आणि राजस्थानमधे शून्य जागा अशी काँग्रेसची त्यावेळेची कामगिरी होती. त्यामुळे काँग्रेसला निश्चित फायदा होऊ शकतो. \n\nभाजपला मात्र किमान २५ आणि जास्तीत जास्त ३५ ते ४० जागांवर फटका बसू शकतो. म्हणजे भाजपने गेल्या वेळेस मिळवलेल्या २८२ जागांपैकी ३० ते ४० जागा या राज्यांमधून कमी होणार असतील तर भाजप एव्हाना धोक्यात आला आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीवर या तीन राज्यांतील तसेच तेलंगणातील निकालाचा नक्कीच परिणाम होणार आहे. \n\nदुसरा मुद्दा म्हणजे या निकालानंतर मोदी, अमित शहा कायम विजयी होतातच, अमित शहा आधुनिक चाणक्य आहेत या समजुतींना धक्का पोहोचायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कुरबुरी बाहेर येतात आणि विरोधी पक्षांमध्ये उत्साह निर्माण होतो. \n\nमतदारांचा विचार करता ज्याला इंग्रजीमधे 'बँडवॅगन इफेक्ट' म्हणतात तो दिसायला सुरुवात होते. म्हणजे वातावरण ज्या बाजूने कलायला लागलं की मतदार त्या दिशेने सरकायला सुरवात होते. त्यामुळेच या निकालामुळे येत्या चार महिन्यात लोकसभेची जी निवडणूक होईल, त्याची वातावरण निर्मिती व्हायला आता सुरुवात झाली आहे. ती वातावरणनिर्मिती निश्चितच भाजपला प्रतिकूल आहे. \n\nकाँग्रेस आणि भाजप विरोधी पक्षांना आता आघाडीच्या वाटाघाटी करण्याचा मार्गही या निकालाने मोकळा झाला आहे. म्हणजे या निकालांआधी दोन दिवस काँग्रेसच्या पुढाकाराने विरोधी पक्षांची एक बैठक बोलावण्यात आली होती. त्याला समाजवादी पक्ष आणि बहुजन समाजवादी पक्ष उपस्थित राहिले नव्हते. पण आता या निकालानंतर केंद्रातील सत्तेत आपल्यालाही संधी मिळू शकते, असा विश्वास या पक्षांना वाटून ते आघाडीचा विचार करू शकतील. त्यामुळे जनमत, एकूण आकडेवारी आणि आघाड्यांचे राजकारण या तीनही दृष्टीने या निकालांचा लोकसभा निवडणुकीवर परिणाम होईल. \n\nप्रश्न: महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालांचा काय परिणाम होईल? आता युती निश्चितपणे होईल? काँग्रेसचा आत्मविश्वास वाढेल?\n\nउत्तर:या राज्यांचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होत नाही.पण वातावरणाचा विचार केला तर महाराष्ट्रावर या निकालांचा नक्की परिणाम होईल. आता भाजपला शिवसेनेशी युती करणं भाग पडेल. या दोन पक्षांच्या ताणलेल्या संबंधांमध्ये शिवसेना वरचढ ठरेल आणि भाजपला युतीची गरज भासू शकेल. त्यामुळे भाजपला शिवसेनेसाठी अधिक जागा सोडाव्या..."} {"inputs":"...या मुलांसह\n\nघोडा कोसळायच्या आधीच औरंगजेबाने त्याच्यावरून खाली उडी मारून हत्तीशी लढण्यासाठी स्वतःची तलवार बाहेर काढली होती. त्याच वेळी शहज़ादा शुज़ाने मागून येऊन हत्तीवर वार केला.\n\nहत्तीने त्याच्या घोड्यावर इतक्या जोरात डोकं आदळलं की शुज़ासुद्धा घोड्यावरून खाली पडला. त्याच वेळी तिथे उपस्थित राजा जसवंत सिंह आणि इतर काही शाही सैनिक आपापल्या घोड्यांवरून घटनास्थळी पोचले. चारही बाजूंनी आरडाओरड सुरू झाल्यावर सुधाकर तिथून पळून गेला. त्यानंतर औरंगजेबाला बादशहासमोर आणण्यात आलं तेव्हा त्याने या मुलाला आलिं... उर्वरित लेख लिहा:","targets":"े कंदाहारवर चढाई केली\n\nदारा शिकोहची सार्वजनिक प्रतिमा दुर्बल योद्धा आणि अकार्यक्षम प्रशासक अशी होती. पण तो कधीच युद्धात सहभागी झाला नाही, असं नाही. \n\nशाहजहान आणि त्यांची पत्नी मुमताज़ महल\n\nकंदाहार मोहिमेवर तो स्वतःच्या इच्छेने लढायला गेला होता, पण तिथे त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं.\n\nअवीक चंदा म्हणतात, \"औरंगजेब कंदाहारहून अपयशी होऊन परतला, तेव्हा दारा शिकोहने स्वतःहून तिथल्या मोहिमेचं नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली. शाहजहानने त्यावरही सहमती दर्शवली. लाहोरला गेल्यानंतर दाराने 70 हजार लोकांचं एक दल तयार केलं, त्यात 110 मुस्लीम आणि 58 राजपूत सेनापती होते. \n\nया फौजेत 230 हत्ती, 6000 जमीन खोदणारे, 500 भिश्ती आणि मोठ्या संख्येने तांत्रिक, जादूगार नि वेगवेगळ्या प्रकारचे मौलाना व साधू यांचा समावेश होता. दाराने सेनापत्तींचा सल्ला घेण्याऐवजी या तांत्रिकांचा व ज्योतिषींचा सल्ला घेऊन हल्ल्याचा दिवस निश्चित केला. या लोकांवर त्यांनी बराच पैसाही खर्च केला. \n\nदुसरीकडे फार्सी सैनिकांनी बचावाची सक्षम योजना आखलेली होती. त्यामुळे कित्येक दिवस वेढा टाकूनही दाराच्या पदरी अपयशच पडलं, आणि रिकाम्या हातांनी त्याला दिल्लीकडे माघारी यावं लागलं.\"\n\n औरंगजेबाकडून पराभव\n\nशाहजहान आजारी पडल्यानंतर त्यांच्या पश्चात गादीवर कोण बसणार, यावरून झालेल्या लढाईमध्ये औरंगजेबाने दारा शिकोहचा पराभव केला.\n\nपाकिस्तानातील नाटककार शाहिद नदीम यांच्या म्हणण्यानुसार, औरंगजेबाने दाराला हरवलं तेव्हाच भारत व पाकिस्तान यांच्या फाळणीचं बी रोवलं गेलं. या लढाईमध्ये औरंगजेब एका मोठ्या हत्तीवर स्वार होता. त्याच्या पाठी धनुष्यबाण घेतलेले 15,000 घोडेस्वार होते. \n\nऔरंगजेबाच्या उजव्या बाजूला त्याचा मुलगा सुलतान मोहम्मद आणि सावत्रभाऊ मीर बाबा होता. सुलतान मोहम्मदच्या शेजारी नजाबत खाँ यांची तुकडी होती. या व्यतिरिक्त आणखी 15,000 सैनिक मुराद बख्शच्या नेतृत्वाखाली होते. मुरादसुद्धा हत्तीवर बसलेला होता. त्याच्या अगदी पाठीच त्याचा छोटा मुलगा बसलेला होता.\n\nदारा शिकोह यांच्या लग्नाची वरात\n\nअवीक चंदा म्हणतात, \"सुरुवातीला दोन्ही फौजांमध्ये तुल्यबळ लढाई जुंपली, किंबहुना दारा थोडा वरचढ होता. पण तेवढ्यात औरंगजेबाने स्वतःच्या नेतृत्वक्षमतेची चुणूक दाखवली. त्याने त्याच्या हत्तीचे चारही पाय साखळ्यांनी बांधून घेतले, जेणेकरून हत्ती मागेही जाणार नाही आणि पुढेही जाणार नाही. मग तो ओरडून..."} {"inputs":"...या लिमिटेडने 40 हजार टनहून कांद्याची आयात केली आहे. \n\nबाजारपेठातील आडत्यांच्या मते हा कांदा टाकून द्यावा लागेल. याचं कारण भारतीयांना विदेशातल्या कांद्याची चव पसंत पडत नाही. \n\nभारतात पिकणारा कांदा हा आकाराने लहान असतो, त्याचं वजन 50 ते 100 ग्रॅम असतं. आपल्या कांद्याचा रंग लालसर गुलाबी असतो. \n\nविदेशातून येणारा कांदा इजिप्त, कजाकस्तानमधून येतो. त्याचा रंग पिवळसर असतो. हा कांदा मोठा असतो आणि वजन 200 ग्रॅमच्या आसपास असतं. \n\nयाव्यतिरिक्त इराण आणि टर्कीतून येणारा कांदा तिखट चवीचा असतो. त्यात पाण्याचं प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेतकरी पुढच्या वर्षात उत्पादन कमी घेतील आणि शहरांमध्ये कांद्याचा दर पुन्हा वाढतील.\n\nकांदा इतका आवश्यक का आहे?\n\nभारतीयांच्या जेवणातला कांदा हा अविभाज्य घटक आहे. अनेक पदार्थांना कांद्याशिवाय चव येऊ शकत नाही. 4000 वर्षांपासून कांदा आहाराचा प्रमुख भाग आहे. त्याची चव अनोखी आहे असं अनेकांना वाटतं. \n\nम्हणूनच किंमत वाढली तरी कांद्याची मागणी कमी होत नाही. एका अनुमानानुसार भारतात रोज 50 हजार क्विंटल कांदा खाल्ला जातो.\n\nराज्यातल्या शेतकऱ्यांशी बोलून केलेल्या सर्वेक्षणानुसार एका एकरात कांद्याचं पीक घेण्यासाठी सुमारे 40 हजार रुपये इतका खर्च येतो. यामध्ये कांद्याच्या बियाणांपासून ते पीक बाजारात नेईपर्यंतचे टप्पे ग्राह्य धरलेले आहेत. \n\nनाशिकमधल्या एका शेतकऱ्याने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार अडीशचे रुपये प्रतिदिन यानुसार तीन शेतकऱ्यांची 18 दिवसांच्या मजुरीचा खर्च 13,500 रुपये, कांद्याचं बियाणं आणि नर्सरीवर 9,000 रुपये तर कीटकनाशक आणि अन्य गोष्टींवर 9,000 रुपये खर्च येतो. \n\nएक एकर शेतीत कांद्याच्या उत्पादनासाठी वीजेचं बिल 5,000च्या आसपास येतं. शेतातून कांदा बाजारपेठेत नेण्यासाठी 2,400 ते 3,000 एवढा खर्च येतो. \n\nकांद्याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्याचा आणि कुटुंबीयांच्या खर्चाचा यात समावेश नाही. सगळं नीट जुळून आलं तर एका एकरात साधारण 60 क्विंटल म्हणजे साधारण 6000 किलो कांद्याचं उत्पादन होतं. \n\nदेशात साधारण 26 राज्यांमध्ये कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. सुरुवातीला दक्षिणेकडील राज्यांमध्ये विशेषत: महाराष्ट्रातच कांद्याचं उत्पादन घेतलं जात असे. \n\nदेशातल्या कांदा उत्पादनांपैकी 30 ते 40 टक्के कांद्याचं उत्पादन महाराष्ट्रातच होतं. उत्तर महाराष्ट्रात खासकरून कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. \n\nमात्र कटू सत्य हे की शेतकऱ्यांच्या शेतात तयार झालेल्या कांद्याला कोणी विचारत नाही आणि त्याच्या किमती घसरणीला लागतात तेव्हा त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही.\n\n2018 वर्षात नाशिकमधल्या बागलाण तालुक्यात कांद्याचं उत्पादन घेणाऱ्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. भादाणे गावातील तात्याभाऊ खैरनार (44) आणि सारदे गावातील प्रमोद धेंगडे (33) यांनी जीवन संपवलं. \n\nतत्कालीन बातम्यांनुसार, कांद्याचे दर किलोप्रती 50 पैसे ते 1 रुपया इतके खाली घसरले होते. आपल्या समस्या लोकांसमोर मांडण्यासाठी एका शेतकऱ्याला 750 किलो कांदा विकल्यानंतर मिळालेले 700 रुपये..."} {"inputs":"...या वर्षापासून सिंधू गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे. सब-ज्युनिअर स्तरापासून त्यांनी तिच्यावर विशेष मेहनत घ्यायला सुरुवात केली. स्वत: गोपीचंद यांना ऑलिम्पिक पदकाची आस होती. 2000 च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये दुसऱ्या फेरीत झालेला पराभव त्यांना आजही आठवतो आणि बोचतो. \n\nखेळाडू म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर जगाने दखल घ्यायला हवी असेल तर मोठी स्पर्धा जिंकावी लागेल ही गोष्ट त्यांनी आपल्या शिष्यांच्या मनात बिंबवली आणि सिंधूने ती पुरपूर आत्मसात केली. तिची पहिली मोठी दखल जगाने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक दरम्यान... उर्वरित लेख लिहा:","targets":"स ठेवला. महत्त्वाच्या क्षणी नेमकी कामगिरी करण्यासाठी फिटनेस, ताकद आणि वेग वाढवला पाहिजे हे तिला पटलं. आणि तिने त्यावरच लक्ष केंद्रित केलं. \n\nआज सिंधू चिनी खेळाडूंच्या बरोबरीने तंदुरुस्त आहे. तिच्या मनगटात आणि दंडात हजार स्मॅशचे फटके मारण्याची ताकद आहे. आणि विश्वविजेतेपदाच्या स्पर्धेतला तिचा वेग बघितला तर तुम्ही म्हणाल ती कोर्टवर धावत नाही, उडते. ताकद, वेग आणि एकाग्रता या तिच्या जमेच्या बाजू आहेत. \n\nअव्याहत सराव\n\nसिंधू ऑलिम्पिकसाठी तयारी करत होती तेव्हा गोपीसरांकडे आणखी एक सीनिअर खेळाडू होती, सायना नेहवाल. तेव्हाची भारताची अव्वल खेळाडू. तिचा गोपीसरांबरोबर सराव सुरू व्हायचा पहाटे पाचला. त्यामुळे गोपीसरांनी सिंधुला पर्याय दिला 4 वाजता सराव सुरू करण्याचा. म्हणजे चार ते पाच ते तिच्याबरोबर वेळ घालवणार होते. सिंधूने लगेच 'हो' म्हटलं. \n\nतेव्हापासून सरावात दाखवलेलं सातत्य तिने आजही कायम ठेवलं आहे. \n\nइतकंच कशाला, अगदी लहानपणी तिने गोपीचंद यांच्याकडे प्रशिक्षण घेणं सुरू केलं तेव्हा सिकंदराबाद ते गचीबाऊली हा प्रवास होता २ तासांचा. जाऊन येऊन चार तास. पण, सिंधुने प्रवासाच्या या वेळा सांभाळून वेळेवर सरावाला येण्याचा दंडक कायम पाळला. \n\nनेव्हर से डाय\n\nसिंधुच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं लोभस हास्य. त्यामुळे तिच्या मैत्रिणीही खूप. अगदी बॅडमिंटन कोर्टवर तिच्याशी दोन हात करणाऱ्या ताय झू यिंग, यू फे चेन अशा चिनी खेळाडूही मैदानाबाहेर तिच्याशी हात मिळवतात, एकत्र शॉपिंग करतात. \n\nपण या हास्याच्या बरोबरीने सिंधूकडे आहे एक करारीपणा...कधीही हार न मानण्याची वृत्ती. किंबहुना पराभव ती शांतपणे हसण्यावारी नेते. आणि कायम पुढचा विचार करते. गोपीसर आणि इतर कोचचा सल्ला मानून झालेल्या चुकांवर विचार करते. आणि वेळोवेळी खेळामध्ये बदल करते. \n\nगोपीसरांशी मैत्री आणि प्रेरणा\n\nतसंही गोपीचंद यांना अॅकॅडमीत कुणी सर म्हणत नाही. सगळे गोपीभैय्या म्हणतात. 30 व्या वर्षी अकॅडमी सुरू केल्यामुळे त्यांच्याकडे तरुण मुलांबरोबर तासनतास खेळण्याचा स्टॅमिना होता. सिंधुसाठी गोपीचंद प्रशिक्षकही आहेत आणि मार्गदर्शकही...\n\nवैयक्तिक आयुष्यात ती आपल्या आईच्या खूप जवळ आहे. आणि तिचा प्रत्येक सल्ला मानते. पण, जेव्हा बॅडमिंटनचा प्रश्न असेल तेव्हा सिंधुसाठी गोपीचंद यांचा शब्द प्रमाण आहे. मध्यंतरी सायना आणि सिंधू यांना वेळ देण्यावरून तिघांमध्ये वाद झाल्याच्या..."} {"inputs":"...या विरोधात आहे.\" \n\nते पुढे म्हणाले, आम्हाला असं वाटतं सरकारने हे प्रकरण आपल्या पद्धतीने हाताळावं. कायदा हातात घेण्याची शीख समाजाची इच्छा नाही.\n\nअटकेची मागणी\n\nइवैकुई ट्रस्ट प्रॉपर्टी बोर्डाचे प्रवक्ते आमिर हाश्मी यांनी बीबीसीशी बोलताना ही जमीन गुरुद्वाऱ्याची असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. वास्तूची देखभाल बोर्डाकडेच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nबोर्डाने पोलीस आणि केंद्रीय तपास संस्था एफआयएला पत्र लिहिलं आहे. लाहौरमध्ये राहणाऱ्या सोहैल बट्ट नावाच्या माणसाने व्हीडिओ तयार केला असून हा पाकिस्तानल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा अशी मागणी पाकिस्तानकडे केल्याचं श्रीवास्तव यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या वेगळ्या पद्धतीनं देण्यात आला, काहीतरी वेगळं घडावं म्हणून हा बदल करण्यात आला होता. \n\nप्राध्यापिका लॉरिन सँटोस स्पष्ट करतात की, ``माकड आत येतं आणि दोन्ही पर्यायांमध्ये त्याला तीन द्राक्षं ठेवलेली दिसतात, माकडाला वाटते की, अच्छा मला तीन द्राक्षं मिळण्याचा पर्यायसुद्धा आहे तर. एक माकड मात्र सावध होतं, त्यानं प्रत्येक वेळेस एकच गोष्ट केली. त्यानं ज्या माणसाबरोबर व्यवहार केला त्यानं तीन द्राक्षं दाखवली आणि देताना मात्र एक द्राक्ष हातात ठेवून दोनच त्याला दिली. हे लहान नुकसान वाटत असले तरी नुकसान झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू शकतं,'' त्या म्हणाल्या. याची भरपाई म्हणून, शैक्षणिक स्तरावर उपक्रम चालवले जातात आणि खात्यात रक्कम कशी टाकावी आणि आपला पगार वाढला की वाढलेली रक्कम बचतीत कशी घालावी हे सांगितलं जाते. वाढीव रक्कमेची बचत झाल्यानं तुम्हाला कधीही नुकसान झाल्यासारखं वाटत नाही.''\n\nसेव्ह मोअर टुमॉरो\n\nअर्थतज्ज्ञ रिचर्ड थालेर (नज थेअरीचे प्रणेते) आणि शलोमो बेनार्ट्झी, सेव्ह मोअर टुमॉरो (एसएमएआरटी) ही योजना सादर करतात. कर्मचाऱ्यांनी आपल्या निवृत्तीसाठी बचत करावी, यासाठी त्यांना उद्युक्त करणारा चार टप्प्यांचा एक उत्तम मार्ग आहे. \n\nकर्मचाऱ्यांना उपक्रम सुरू होण्याच्या खूप आधीपासून यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. यामुळे कोणतेही तातडीचे आर्थिक परिणाम होत नाहीत. यानंतर तुमच्या पगारातील वाढीपर्यंत तुमच्या प्रत्यक्षातील निवृत्ती वेतनासाठीच्या योगदानाला सुरुवात होत नाही. यामुळे सध्या मिळणाऱ्या रक्कमेतून ही जास्तीची रक्कम जात आहे, अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये नसते. \n\nप्रत्येक वेळेस पगारवाढ झाली की योगदानातही भर पडते, जास्तीत जास्त रक्कमेचा टप्पा गाठेपर्यंत ही वाढ होतच असते. कर्मचारी कुठल्याही वेळेस हे थांबवण्यासाठी मोकळे असतात. स्थितीविषयक पूर्वग्रहाच्या मानवी प्रवृत्तीवर हा अंतिम टप्पा आधारित आहे. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हणजे काहीतरी करण्यापेक्षा काहीही न करणं हे जास्त सोपं आहे. \n\nमाणसं आपल्या पैशांचे जे निर्णय घेतात ते बहुतांश वेळा असंमजसपणाचे असतात आणि यामुळे रक्कमेचा आभास निर्माण होतो आणि बाजारपेठा कोसळतात. काहीवेळा आपण काहीही अर्थ नसलेले अतिशय वाईट निर्णय घेत असतो. \n\nप्राध्यापक सँटोज आणि मंकीनॉमिक्स (माकडांचे अर्थशास्त्र) जे सांगतात त्यानं कदाचित नैसर्गिक क्रांतिकारी उपोरोधित्वच अधोरेखित होते, कारण ते काढून टाकणं अद्याप तरी शक्य झालेलं नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...या व्यवस्थित संवाद सुरू आहे. जे अजितदादांना ओळखतात त्यांना माहितीये ते त्यांची कामं फार गाजावाजा न करता करत असतात. आताही ते त्यांची भूमिका व्यवस्थित पार पाडतायेत. अजित पवार आणि उध्दव ठाकरे यांचं नातं उत्तम आहे. अजित पवार हे या सरकारचं भांडवल आहेत.\n\nकॉंग्रेस या सरकारमध्ये मनापासून असल्याचं दिसत नाही. पृथ्वीराज चव्हाण वारंवार बोलतात हे आमच नाही शिवसेनेचं सरकार आहे. राहुल गांधींनी काल जे वक्तव्य केलं?\n\nराहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला हे जेव्हा त्यांना कळलं तेव्हा त्यांनी पाच मिनिट... उर्वरित लेख लिहा:","targets":"करतायेत. त्यांना का कोणी प्रश्न विचारत नाही? देशाचे गृहमंत्री अमित शहांना बाहेर फिरताना पाहिलंय का कोणी? ते ही घरून काम करतायेत. \n\nइथे चीन बरोबर सीमेवर तणाव सुरू आहे. देशाचे संरक्षण मंत्री सीमेवर गेले आहेत का? ते घरून काम करतायेत. घरून काम करण्याचा हा सरकारी निर्णय आहे. त्याचं उल्लंघन कोणी करू नये. जर उध्दव ठाकरे काम करत नसतील तर इतकी मोठी यंत्रणा उभी राहीलीये ती उध्दव ठाकरेंचा काम न केल्याचा परिणाम आहे का? ते व्यवस्थित काम करतायेत. विरोधी पक्षांनी त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा. डॉ. लहानेंकडून विरोधी पक्षाला स्पष्ट दिसेल असा चष्मा द्यावा. \n\nकेंद्र सरकार आणि राज्य सरकारचा वाद आता विकोपाला गेलेला दिसतोय. हे चित्र देशभरात महाराष्ट्रातच दिसतंय?\n\nकेंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे उत्तम संबंध आहेत. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चांगला संवाद आहे. गृहमंत्री अमित शाह आणि उध्दव ठाकरे हे जवळपास रोज संपर्कात आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांचाही रोज संपर्क आहे. त्यामुळे संवाद नाही आणि वाद आहेत असं नाही. काही छोटे मोठे वाद सोडले तर उत्तम संबंध आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या शरीरावर वेगवेगळा सुवास येतात.\"\n\nसीमा आनंद यांचा सल्ला आहे की प्रत्येक स्त्रीने आपल्या हँडबॅगमध्येही परफ्युम शिंपडलं पाहिजे. जेणेकरून जेव्हा तुम्ही बॅग उघडाल, तेव्हा तो सुगंध तुम्हाला प्रसन्न करेल.\n\nसँडल किंवा शूजवरही परफ्यूम स्पे करायला हवा. कारण पायांमध्ये असे अनेक इंद्रिय असतात ज्यावर या सुगंधाचा बराच परिणाम होत असतो. \n\nताजेपणासाठी भांडणही गरजेचं \n\nसीमा आनंद एक मजेशीर गोष्टही सांगतात. त्या म्हणतात स्त्री-पुरुष नात्याला रोमांचक आणि तजेलदार ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये कधीकधी भांडणही व्हायला हव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंय. आपण कधी भेटू शकू?\"\n\n\"अशाप्रकारे दोघांमध्ये गुप्त संवाद चालतो\"\n\nबौद्धिक गप्पाही तेवढ्याच महत्त्वाच्या\n\nस्त्री-पुरुषाला उत्तेजित करण्यासाठी दोघांच्याही शरीरात खूप इरॉटिक नर्व्ह्स असतात. पण सर्वात जास्त उत्तेजित करतो तो मेंदू. म्हणजे बौद्धिक क्षमता. \n\nसीमा आनंद सांगतात, \"हल्ली आपल्याकडे एका शब्दाचा खूप वापर होतोय 'सेपिओसेक्श्युअल'. याचा अर्थ काही स्त्रिया या केवळ बौद्धिक गप्पांमुळेच उत्तेजित होतात. जवळपास दोन हजार वर्षांपूर्वी वात्सायन यांनी मोहित करण्याच्या ज्या 64 कला सांगितल्या आहेत, त्यातील 12 मेंदूशी संबंधित आहेत.\"\n\n\"ते म्हणतात, प्रेमीयुगुलांना शाब्दिक कोडी खेळली पाहिजे. त्यांना परदेशी भाषा यायला हवी. ते एखाद्या विषयावर एकमेकांशी हुशारीने बातचीत करू शकले नाही तर ते प्रेमाच्या खेळात मागे पडतील आणि हळूहळू दोघांच्या मधलं आकर्षण कमी होईल.\"\n\n10 सेकंदाचं चुंबन\n\nसीमा आनंद यांनी आपल्या पुस्तकातली एक अध्याय पूर्णपणे चुंबनाला समर्पित केला आहे. त्या म्हणतात चुंबनाच्या क्रियेत चेहऱ्याचे 34 आणि संपूर्ण शरिराचे 112 स्नायू भाग घेतात. \n\nसीमा आनंद यांचा सल्ला आहे, \"तुम्ही दिवसभरात काही करा अथवा नका करू, पण एक गोष्ट जरूर करा. तुम्ही तुमच्या जोडीदाराचा दिवसातून एकदा किमान 10 सेकंद लांब चुंबन घ्या. मला बऱ्याच अभ्यासानंतर हे लक्षात आलं आहे की एक सामान्य चुंबन 3 सेकंदाचं असतं. त्यानंतर लोकांना वाटतं हे खूप झालंय.\"\n\n\"10 सेकंद खूप मोठा वेळ आहे. असं चुंबन प्रेयसीच्या कायम स्मरणात राहतं. कारण त्याचा परिणाम होतो. हे सांगतो की तुझ्यासाठी माझ्या आयुष्यात खास जागा आहे. एका चांगल्या चुंबनाचा तुमच्या आरोग्यावरही चांगला परिणाम होतो. यामुळे डोकेदुखी आणि रक्तदाब दूर होत असल्याचं संशोधनांती समोर आलं आहे.\"\n\nपायाने लडिवाळण्याची कला\n\nस्त्री-पुरुष यांच्या शारीरिक संबंधात पायही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, यावर खूप कमी लोकांचं लक्ष गेलं आहे. मोहित करण्याच्या या कलेत पायांचं खास स्थान आहेत, असं सीमा आनंद मानतात. आणि स्त्रियांनी आपल्या चेहऱ्यापेक्षा आपल्या पायांकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. \n\nत्या म्हणतात, \"आपल्या सर्व मज्जातंतू पायात जाऊन संपतात. तो तसाही शरिरातील सर्वात संवेदनशील अंग आहे. आजकाल आपण उंच टाचांच्या चपलांनी पायांची आबाळ करतो. मला वाटतं तुम्हाला कुणाला आपल्या पायांनी आकर्षित करायचं असेल तर बसा, सँडल काढा आणि आपला पाय जरा..."} {"inputs":"...या सगळ्याविषयी तज्ज्ञांची काय मतं आहेत? \n\n'नवं व्हॉट्सअॅप धोरण म्हणजे अग्निकुंड'\n\nव्हॉट्सअॅपचं नवं धोरण म्हणजे यूजरला 'अग्निकुंडात' ढकलण्यासारखं असल्याचं सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट आणि 'व्हॉट्स अॅप लॉ' हे पुस्तक लिहिणारे पवन दुग्गल यांना वाटतं. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"व्हॉट्सअॅपचं नवं धोरण भारतीयांच्या गोपनीयतेचं उल्लंघन करणारं तर आहेच. शिवाय भारतीय कायद्यांचं उल्लंघन करणारंही आहे.\"\n\nमात्र, भारतीय कायदे व्हॅट्सअॅपच्या नियमांना रोखण्यासाठी पुरेसे नसल्याचंही ते मान्य करतात. \n\nते म्हणतात, \"भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नकारक आहे. \n\nम्हणजेच व्हॉट्स अॅप भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत येतं, यात शंका नाही. इतकंच नाही तर व्हॉट्सअॅप भारताच्या माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार 'इंटरमीडिअरी'च्या व्याख्येतही येतो.\n\nआयटी कायद्याच्या कलम-2मध्ये इंटरमीडिअरीची ढोबळ व्याख्या करण्यात आली आहे. यात इतरांची खाजगी माहिती एक्सेस करणाऱ्या सर्व्हिस प्रोवायडर्सचा समावेश करण्यात आला आहे.\n\nआयटी कायद्याच्या कलम-79 नुसार इंटरमीडिअरींना यूजर्सच्या डेटाचा वापर करताना पूर्ण सावधगिरी बाळगावी लागेल आणि डेटा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारीही त्याचीच असेल. \n\nव्हॉट्सअॅपची नवी प्रायव्हसी पॉलिसी आणि अटी भारताच्या आयटी कायद्याच्या तरतुदी पूर्ण करत नसल्याचं स्पष्ट दिसत, असं पवन दुग्गल म्हणतात. \n\n'व्हॉट्सअॅपला रोखण्यासाठी सध्या कुठलाच कायदा नाही'\n\nजे काही व्हॉट्सअॅप करतोय त्यात नवीन काहीच नाही, असं सायबर आणि तंत्रज्ञान कायदेतज्ज्ञ पुनीत भसीन यांचं म्हणणं आहे. \n\nत्या म्हणतात, \"व्हॉट्सअॅपच्या पॉलिसी अपडेट परवानगीकडे आपलं लक्ष यासाठी जातयं कारण ते आपल्याला त्यांच्या धोरणांची माहिती देत आहेत आणि त्यासाठी आपली परवानगीही मागत आहेत. इतर अॅप मात्र, आपल्या परवानगीशिवायच आपला खाजगी डेटा अॅक्सेस करत असतात.\"\n\nभारतात गोपनीयतेसंबंधी कायद्यांचा अभाव असल्याचं आणि म्हणूनच व्हॉट्स अॅपला भारतासारख्या देशाला टार्गेट करणं सोपं असल्याचं पुनीत भसीनही मान्य करतात. \n\nज्या देशांमध्ये गोपनीयतेसंबंधी कठोर कायदे आहेत त्या देशांमध्ये व्हॉट्सअॅपला त्यांच्या कायद्यांचं पालन करावंच लागतं. \n\nबारकाईने बघितल्यास एक गोष्ट लक्षात येते की, व्हॉट्सअॅप युरोप, ब्राझील आणि अमेरिका या तिघांसाठी वेगवेगळी धोरणं आखतो. \n\nव्हॉट्सअॅप युरोपीय महासंघ, युरोपातील इतर क्षेत्र, ब्राझील आणि अमेरिका इथल्या युजर्ससाठी स्थानिक कायद्यांना अनुसरून धोरणं आणि अटी आखत असतो. \n\nमात्र, भारतात ते कुठल्याच कायद्याला बांधील नसल्याचं चित्र आहे. \n\nविकसित राष्ट्रं आपल्या नागरिकांच्या गोपनीयतेविषयी गंभीर असतात आणि त्यांच्या कायद्यांनुसार काम न करणारे सर्व्हिस प्रोव्हायडर्स किंवा अॅप्सना प्ले-स्टोअरमध्ये स्थानही मिळत नसल्याचं पुनीत भसीन सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एखाद्याच्या खाजगी डेटाचा गंभीर दुरुपयोग झाल्यास तो न्यायालयात याचिका दाखल करू शकतो आणि या प्रकरणात आयटी कायद्यांतर्गत कारवाईदेखील होऊ शकते...."} {"inputs":"...या समुदायाची धारणा झाली. वीस-तीस वर्षे याचा अंदाज लागला नाही कारण मंडल आयोगानंतर उत्तर भारतात मंडल आणि कमंडलचे राजकारण होत होतं. एका बाजूला हिंदुत्व आणि त्याला तोडणारे जातीआधारीत पक्ष अशी ती रचना होती.\n\nपरंतु आता ही जातीय आणि सामाजिक समीकरणं यशस्वी करणं खूपच सोपं आहे हे नरेंद्र मोदी यांनी सिद्ध केलं आहे. दलित मतं आजही विभागली गेली आहेत.\n\nमायावती यांच्याकडे जातवांशिवाय कोणतीही दलित मते नाहीत. काँग्रेस आणि इतर पक्षसुद्धा जुन्या समीकरणात अडकली आहेत. या समीकरणाला मोदींनी 2014मध्येच पराभूत केलं होतं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात घर करून राहिली आहे. \n\nप्रचंड बहुमताचे धोके\n\nमाध्यमांसाठीचा दोष कोणाला द्यायचा? मोदींना द्यायचा की त्या संस्थांच्या मालकांना द्यायचा?\n\nपत्रकारिता निष्पक्ष आणि निडर होती असं म्हटल्यावर ती कधी निष्पक्ष आणि निडर होती असं विचारलं जायचं. ती पत्रकारिता निष्पक्षतेच्या नावाखाली जुनी व्यवस्था कायम ठेवू पाहात होती. हे बरोबर किंवा चूक आहे असं मी सांगत नाही. पण लोक हेच बोलत आहेत.\n\nअसत्यापेक्षा असत्य उघड करणाऱ्याचाच काही स्वार्थ असेल असा प्रश्न विचारला जातो. ही अशी स्थिती आपल्य समाजात का आली याचा विचार करायला हवा.\n\nजेव्हा एकाच माणसाच्या हातात सत्ता येते तेव्हा त्याचे धोके असतातच. लोकशाहीमध्ये ते चांगलं नसतं. \n\nभाजप फक्त एक राजकीय पक्ष नाही ते एक राजकीय समीकरणही आहे. त्यांचा एक सांस्कृतीक अजेंडा आहे. अल्पसंख्यकांना भारताच्या राजकारणात व्हेटो अधिकार होता मात्र आम्ही त्यांना पूर्णतः निरुपयोगी करून टाकू असं हा अजेंडा सांगतो. त्यामुळेच आज मुसलमानांचे प्रतिनिधित्व नामशेष झाल्यासारखे झाले आहे.\n\nकट्टरपंथियांना मोदी रोखणार नाहीत?\n\nराम जन्मभूमि आंदोलनापासूनचा या पक्षाचा जो कट्टर समर्थक वर्ग आहे तो म्हणेल आता संस्थांमध्ये हिंदुत्व विचारधारा स्थापित करणार नाही तर कधी करणार? त्यापेक्षा मोठा विजय कोणता असू शकतो?\n\nअसा दबाव आल्यावर मोदी त्याला रोखतील असं मला वाटत नाही. या निवडणुकीत पातळी घसरत असल्याचं दिसून आलं आहे. प्रज्ञा ठाकूर भाजपच्या स्टार उमेदवार असतील आणि आज त्यांच्या विजयाचा जल्लोश केला जाईल याची दहा वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही केली नव्हती. हे असं विष आहे की ते पुन्हा बाटलीत भरता येत नाही.\n\nबहुसंख्यवादाचा धोका या निवडणुकीत स्पष्टपणे समोर आला आहे.\n\nपंतप्रधान मोदी सांगतात तितकी आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था सुदृढ नाही. खरा विकासदर चार किंवा साडेचार टक्के आहे. बेरोजगारी ही समस्या आहे. अशा स्थितीत ही निवडणूक झालेली आहे.\n\nकृषी क्षेत्र संकटात आहे. असं असूनही लोकांनी त्यांना मतदान केलं म्हणजे त्यांना मजबूत नेतृत्व हवं होतं. तसेच बहुसंख्यवादाचा बहुसंख्यांकांवर फारसा परिणाम होत नाही. आम्हाला कोण काय करणार आहे असं त्यांना वाटतं. भारतीय लोकशाही अत्यंत नाजूक स्थितीत आहे.\n\nलोकांनी आपला आदेश दिला म्हणजे हा लोकशाहीचा विजय मानला जाऊ शकतो. पण हा उदारतेचा विजय नाही. हा संवैधानिक मूल्यांचा विजय नाही.\n\nमी अमूक एका समुदायाचा आहे म्हणून मी धोक्यात..."} {"inputs":"...या सहाशे एकर जागेला वनक्षेत्र घोषित करण्याचा निर्णयही घेण्य़ात आला. \n\nयात आणखी दोनशे एकरची भर घालून आरेमधलं हे वनक्षेत्र संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला जोडण्याचा प्रस्ताव आहे. आरेमधलं जंगल वाचलं याचा आदिवासींना आनंद वाटतो आहे, पण त्याविषयी अजून कुठलीच स्पष्टता नाही.\n\nमुंबई\n\nआरेमधल्या आदिवासींना वनहक्क संरक्षण मिळेल अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. पण नेमके कोणते हक्क, हे अजून सांगण्यात आलेलं नाही, असं प्रकाश भोईर सांगतात.\n\nअसं प्रकाश भोईर सांगतात. \"एकतर सरकारनं स्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"नेतृत्त्वाखालील सरकार सत्तेत होतं. \n\nपण त्यानंतर निवडणुकीत भाजपकडून सत्ता गेली आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली महाआघाडीचं सरकार आलं. शिवसेनेनं आरेमध्ये कारशेडच्या उभारणीला स्पष्ट विरोध केला होता.\n\nत्यामुळंच शिवसेना सत्तेत आल्यावर आरेविषयीचं सरकारचं धोरणंही बदललं.\n\nलहान मुलंही या कार्यक्रमात सहभागी झाली होती.\n\nझाडं तोडली जात असताना विरोध प्रदर्शनं करणाऱ्यांवर तेव्हा दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेव्हा लगेचच दिलं होतं. घोषणा झाली असली, तरी अधिकृतरित्या अजून गुन्हे मागे घेण्यात आलेले नाहीत.\n\nकारशेड आरेमधून बाहेर नेल्यानं मेट्रो-3चं मोठं नुकसान झालं आहे, असा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा आहे, जो पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना मान्य नाही.\n\nआरेमधून कारशेड हटवून गोरेगाव पहाडी भागात नेण्याचा निर्णयही अनेकांना पटलेला नाही. त्यावरूनही चर्चा सुरू आहे.\n\n'कोरोनानं झाडांचं महत्त्व पटवून दिलं'\n\nदरम्यान, कोव्हिडचा़ संसर्ग टाळण्यासाठी आरेमध्ये रविवारी झाडांचा स्मृतीदिन साधेपणानं आणि थोडक्यात पाळण्यात आला. \n\nया आजारानं झाडांचं, जंगलाचं महत्व आणखी अधोरेखित केलं आहे, असं जगभरातील तज्ज्ञ सांगतात. आशा भोयेही त्याचीच आठवण करून देतात.\n\n\"कोरोनानं दाखवलं आहे की जगण्यासाठी ऑक्सिजन किती महत्त्वाचा आहे. मग झाडं तर नैसर्गिक ऑक्सिजन देतात, त्यांना वाचवायला नको का? जे आरेमधल्या झाडांनी सोसलं, ते इतरांच्या वाट्याला येऊ नये.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...या सांगतात. \"हायपूरलूप म्हणजे दुसरं काही नसून एका निर्वात ट्यूबमधून धावणारी मॅगलेव्ह ट्रेन आहे.\" \n\n\"हे म्हणजे हवेत 2 लाख फुटांवर उडणारं विमान आहे, अशीही कल्पना तुम्ही करू शकता. कारण दोन्हीमध्ये हवेचा दाब तितकाच असणार आहे,\" असं त्या म्हणतात.\n\n\"लोकांना मॅगलेव्ह रेल्वे आणि विमानात प्रवास करताना काही तक्रार नसते. हायपरलूपमध्ये या दोन्ही तंत्रज्ञांचा समावेश आहे.\" \n\nया प्रकल्पाला विविध सुरक्षा चाचण्यांमधून जावं लागेल आणि त्यानंतर 2021पर्यंत हा प्रकल्प पूर्ण व्यावसायिक पातळीवर सुरू होईल, अशी आशा त्या व... उर्वरित लेख लिहा:","targets":"या प्रकल्पात पैसे गुंतवतील का, असा प्रश्न आहे. \n\nपण व्हिर्जिन हायपरलूपचे रॉब लॉइड यांनी विश्वास आहे की काही सरकारांकडे नक्कीच ही दृष्टी आहे. विमानाच्या नंतरची पहिली नवी वाहतुकीची व्यवस्था, असा ते हायपरलूपचा उल्लेख करतात. \n\nअनेक वर्षांच्या संशोधनानंतर तंत्रज्ञानाची झेप क्षणाक्षणाला ट्विटरवरून 140-280 अक्षरांमध्ये व्यक्त होत आहे, अशा स्थितीत हायपरलूपची कल्पना उत्साहवर्धक आहे, असं गुंतवणुकदार पिटर थील यांचं मत आहे. \n\nदोन शहरांना जोडणाऱ्या या व्यवस्थेचा आराखडा ड्रॉईंग टेबलवरून प्रत्यक्षात येणार नाही, अशी जर काही लोकांना अजूनही शंका वाटत असेल तरीही हे मान्य करावं लागेल की या प्रकल्पानं आपल्याला पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेवर विचार करण्यासाठी उद्युक्त करण्याचं मोठ काम केलं आहे. \n\nम्हणून पुढे चालून 20 वर्षांनी जर मुंबई-पुण्याला जोडणाऱ्या एक्स्प्रेसवेवरची रहदारी आणि त्यातून होणारे अपघात कमी झाली झाले, तर नक्कीच हायपरलूपचे आभार मानावे लागतील.\n\nहे वाचलं का?\n\nहे आपण पाहिलं आहे का?\n\nपाहा व्हीडिओ : अशी असेल मुंबई-पुणे दरम्यानची हायपरलूप\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...या सीमेवर दाखवल्याचा चीन कायम विरोध करेल.\"\n\nतसंच चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी हेही सांगितले की, \"भारताने आपल्या अंतर्गत कायद्यात बदल करुन चीनच्या सार्वभौमत्वावर प्रश्न उपस्थित केले आहे. भारताचे हे पाऊल आम्हाला स्वीकार नसून याचा आमच्यावर काहीही प्रभाव पडणार नाही.\"\n\nभारताचे हे पाऊल आपल्यासाठी धोक्याची घंटा असल्याचा चीनचा समज आहे, असं मत ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे स्ट्रॅटेजिक स्टडी प्रोग्राम हेड हर्ष पंत यांनी मांडले.\n\nसंयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही हा मुद्दा उचलण्यात आला. यावर अनौपचारिक... उर्वरित लेख लिहा:","targets":". खरं तर शी जिनपिंग आपल्या आठ वर्षाच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कठीण काळातून जात आहेत. \n\nवादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरुन हाँगकाँग येथे झालेल्या हिंसक आंदोलनाची दृश्य साऱ्या जगाने पाहिली. दुसऱ्या बाजूला तैवान इथल्या सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचे आव्हान चीनसाठी गुंतागुतींचे होत चालले आहे.\n\nचीनच्या शिनजियांग प्रांतातील वीगर मुसलमानांविरोधातील सरकारच्या नीतीविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवर विरोध वाढत चालला आहे.\n\nत्यातच कोरोना आरोग्य संकटाने चीनमध्ये थैमान घातले. 194 देश सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य विधिमंडळात जगभरातील देशांचे नुकसान करणाऱ्या कोरोना व्हायरसची सुरुवात कुठून झाली याबाबत एक प्रस्ताव सादर करण्यात आला.\n\nहे विधिमंडळ जागतिक आरोग्य संघटनेचे दुसरे युनिट आहे. इतर देशांसोबत भारतानेही या प्रस्तावाला समर्थन दिले.\n\nअमेरिक आणि चीनमध्ये अघोषित सुरू असलेल्या ट्रेड वॉरची सर्वांनाच कल्पना आहे. \n\nचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी गेले एक वर्ष आव्हानात्मक राहिलं आहे. ही सगळी उदाहरणं हेच सांगतात की, शी जिनपिंग आर्थिक आणि राजकीय दोन्ही पातळ्यांवर संकटांचा सामना करत आहेत. \n\nशी जिनपिंग हे चीनी लोकांमध्ये राष्ट्रवाद निर्माण करण्याचा प्रयत्नही करत असावेत, असं हर्ष पंत यांना वाटतं. \n\nसाऊथ चायना सी, तैवान आणि भारत या तीन्ही सीमांवर चीन अशाच पद्धतीनं काम करत आहे.\n\nहा एक 'लष्करी राष्ट्रवाद' प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न असावा, असं हर्ष पंत यांना वाटतं. त्यांच्यामते साऊथ चायना सी आणि भारतीय सीमा यांच्यात अंतर आहे. साऊथ चायना सीमध्ये सागरी सीमेमुळे संघर्ष इतका हिंसक होत नाही. पण भारतीय सीमा भौगोलिक असल्याने वादाला हिंसक वळण येते. साऊथ चायना सीमध्ये सैनिकांना तयारीसाठी जास्त वेळ लागतो. \n\nभारताचं परराष्ट्र धोरण आणि आर्थिक कारणे\n\nकेंद्र सरकारने देशात होणारी विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफडीआयचे नियम त्या शेजारील देशांसाठी आणखी कडक केले ज्यांच्या सीमा एकमेकांना लागून आहेत. \n\nनवीन नियमानुसार कोणत्याही भारतीय कंपनीत समभाग घेण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे अनिवार्य असेल. याचा सर्वाधिक फटका चीनला बसणार आहे. कारण भारताचा शेजारील देशांपैकी सर्वाधिक व्यापार चीनसोबत होतो. \n\nया निर्णयाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे चीनची सेंट्रल बँक 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने भारताची सर्वात मोठी खासगी बँक 'एचडीएफसी'चे 1.75 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले...."} {"inputs":"...या होत्या. आम्हाला वेडिंग डान्स हवा होता. त्यासाठी डान्स क्लास लावला. त्यांनी दोन हिरो असलेली बॉलिवुड गाणी सुचवली. अर्थातच ती गाणी रोमँटिक नव्हती. \n\nजेव्हा मी त्यांना सांगितलं, गाणं रोमँटिक हवं तेव्हा त्यांचा प्रश्न होता - मुलगी कुठे आहे? मी निक्षून सांगितलं, गाणं माझ्यासाठी आणि विनसाठी हवं आहे आणि ते रोमँटिकच हवं. त्यांच्या चेहऱ्यावर भलंमोठं प्रश्नचिन्ह होतं. पण शेवटी त्यांना समजलं. \n\nभारतात गे लग्नाला कायदेशीर परवानगी नसल्यामुळे हृषी आणि विननं यवतमाळमध्ये 'कमिटमेंट समारंभ' केला.\n\nबाकी सगळं सुर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...या. \n\nतरुणींचा सहभाग\n\n23 वर्षांच्या सामाजिक कार्यकर्त्या नेहा भारती अनेक निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या आहेत. अण्णा आंदोलनापासून अनेक आंदोलनांमध्ये आपल्या सहकारी मैत्रिणींसोबत भाग घेतल्याचं त्या सांगतात. \n\nशिक्षण आणि करिअरवर फोकस करणाऱ्या तरुणींचा या आंदोलनांमधल्या सहभागाविषयी त्या म्हणतात, \"शिक्षण आणि करिअर आपल्या ठिकाणी आहे. मात्र, एखाद्या मुद्द्यावरून मोठ्या संख्येने लोक प्रभावित होत असेल त्यावेळी तुम्ही गप्प बसू शकत नाही. आपणही त्यात सहभाग नोंदवायला हवा, असं आपल्याला वाटू लागतं. निदर्शनांमध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"एक वेगळंच रूप दिसतं. \n\nगीता श्री म्हणतात, \"आज तुम्ही स्त्रियांवर सहज निर्बंध लादू शकत नाही. येणाऱ्या काळात प्रत्येक मुद्द्यावर स्वतःचं मत, समज आणि पसंती असणाऱ्या अधिक आक्रमक स्त्रिया तयार होत आहेत. आंदोलनांमध्ये स्त्रियांचा सहभाग आणखी वाढेल आणि त्या नेतृत्वही करतील.\"\n\nत्या म्हणतात, \"पूर्वी स्त्रियांविषयी समाज फार मोठी स्वप्न बघत नव्हता. मात्र, आज समाज, कुटुंब आणि स्त्रियांची स्वप्न बदलली आहेत. मुलींच्या महत्त्वाकांक्षा वाढल्या आहेत. आई-वडिलांनाही मुलींची प्रगती बघायची आहे. लोकांनी आज हे स्वीकारलं आहे. मग त्यामागे जागरुकता कारण असो किंवा आर्थिक गरज. हाच विचार यापुढे अधिक बळकट होईल.\"\n\nआंदोलनांमध्ये स्त्रियांचा वाढत्या सहभागाचे सामाजिक आणि राजकीय परिणामही दिसतील, असं कविता कृष्णन यांना वाटतं. \n\nत्या म्हणतात, \"संघर्ष न करता पितृसत्ता संपवता येणार नाही. लढणाऱ्या स्त्रीला बघून ताकद मिळते. अधिक लढण्याची इच्छा होते. सोबतच महिलांसाठी नेतृत्त्वाचा मार्गही खुला होतो.\"\n\nस्त्रियांचा वापर?\n\nआंदोलनांमध्ये सहभागी होणाऱ्या स्त्रियांना जाणीवपूर्वक आंदोलनाचा चेहरा बनवलं जात असल्याचे आरोपही होतात. कारण पोलीस सहसा महिलांवर कठोर कारवाई करत नाही आणि मीडियाही त्यांना विशेष महत्त्व देतो. \n\nकविता कृष्णन यांना हे आरोप अजिबात मान्य नाही.\n\nत्या म्हणतात, \"यावरून ते स्त्रियांना किती कमी लेखतात, हेच दिसतं. स्त्रियांवर पोलिसी कारवाई होते. महिलांनाही अटक होते. त्यांनाही लाठ्या-काठ्या खाव्या लागतात. त्या महिलांशी बोलल्यावरच तुम्हाला कळेल की त्यांना मुद्दा कळला आहे की नाही. कुणीतरी सांगितलं म्हणून कुणी इतके दिवस आंदोलनात ठाण मांडून बसेल का? त्या स्वयंप्रेरणेने सहभागी होतात.\"\n\nमहिला आंदोलक\n\nतर पूर्वीही असं घडल्याचं गीता श्री म्हणतात. राजकीय पक्षांनी असं अनेकदा केलंय. मात्र, आपण इथे का आलोय, याची त्यांना पूर्ण कल्पना असते. त्यांना मुद्दा मान्य नसेल तर त्या पोलिसांच्या लाठ्या का खातील? हा वापराचा मुद्दा नाही. स्त्रियांच्या सहभागाशिवाय कुठलंही आंदोलन यशस्वी होऊ शकत नाही, याची पुरुषांनाही पूर्ण कल्पना आहे. \n\nही बाब सकारात्मक असल्याचं गीता श्री यांना वाटतं. बाहेर पडण्यासाठीचं कारण कुठलंही असलं तरी उंबरठ्याबाहेर पडल्यावर त्यांची शक्ती जगाला दिसली आहे. स्त्रियांनाही स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झाली आहे. त्या केवळ चुल फुंकत नाही तर सरकारची झोपही फुंकून..."} {"inputs":"...या. \n\nत्यांच्यासाठी मुलं सुरक्षित असणं प्राधान्य होतं. यासाठी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला आणि गावातल्या एका वृद्ध माणसाशी लग्न करण्याचीही तयारी दर्शविली. \n\nपाकिस्तान सरकार\n\nबसंत कौर यांचं नाव मरियम झालं. काही दिवसांनंतर त्यांच्या दुसऱ्या नवऱ्याचंही निधन झालं. मात्र खूप वर्षांपर्यंत त्यांनी आपल्या मुलांना घराबद्दल, वडिलोपार्जित जमिनीबद्दल काहीही सांगितलं नाही. जमिनीची मागणी केली तर पाकिस्तान सरकार आपल्या मुलांना अटक करून भारतात पाठवेल, अशी भीती बसंत यांना वाटत होती. \n\nबसंत कौर आपल्या कुटुंबासमव... उर्वरित लेख लिहा:","targets":"एक एकर जमीन द्यावी, अशी सूचना केली होती. मात्र ही एक एकर जमीन मिळणंही कठीण आहे, कारण बहुतांश जमिनीवर वन विभागाचं नियंत्रण आहे.\n\nकाही ठिकाणी जमिनीवर शरणार्थींची घरं आहेत. जमिनीच्या अन्य भागात परिसरातल्या धनदांडग्या व्यक्तींचा ताबा आहे. \n\nजाहिद शेख प्रकरण\n\nमंजूर गिलानी यांच्या मते, \"न्यायालयाचा आदेश मुनीर शेख यांच्याकडे आहे. हे त्यांच्याकडचं प्रभावी हत्यार आहे. मात्र हे हत्यार परजण्यासाठी बाहुबली दबंग स्वरूपाचा प्रभाव समाजात असणं आवश्यक आहे. अन्यथा न्यायालयाचा हा आदेश केवळ कागदाचा एक तुकडा आहे.\"\n\nनदीपल्याड वसलेलं मुजफ्फराबाद शहर\n\n50 वर्षांचे जाहिद शेख यांचं प्रकरणही मुनीर यांच्यासारखंच आहे. मुजफ्फराबादला राहणाऱ्या जाहिद यांनी आपली वडिलोपार्जित संपत्ती बीबीसीला दाखवली. तिथे आता दोन घरं आहेत आणि एक कब्रस्तान आहे. \n\n\"माझी जमीन परिसरातल्या एका प्रभावशाली व्यक्तीच्या पत्नीच्या नावे करण्यात आली. त्यांनी असा दावा केला की त्या शरणार्थी आहेत. 1947 साली पश्तोंच्या हल्ल्याच्या वेळी त्यांच्या आजीने नीलम नदीच्या पुलाखाली लपत त्यांनी आपल्या कुटुंबाला वाचवलं होतं,\" असं जाहिद यांनी सांगितलं. \n\nकुटुंबीयांची आशा\n\n\"हल्ला करणाऱ्यांनी आमची घरं जाळली. मजुरी करून आम्ही पैसे जमा करत गेलो आणि घर पुन्हा नव्याने बांधलं. 1959 साली सगळे कुटुंबीय घरी परतले,\" असं जाहिद यांनी सांगितलं. 1973 मध्ये जाहिदच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या आजीचं 2000 मध्ये निधन झालं. \n\nमुझफ्फराबाद शहराचं एक दृश्य\n\n1990 मध्ये त्यांची संपत्ती बेनामी कोणी घोषित केली आणि दुसऱ्याच्या नावावर जमीन कशी करण्यात आली याची जाहिद यांना कल्पना नाही. याबाबत जाहिद यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांची याचिता फेटाळली. त्यानंतर जाहिद यांची दोन्ही घरं पाडा असा आदेश न्यायालयाने दिला. तूर्तास जाहिद आणि त्यांच्या कुटुंबीयांना न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुनर्याचिकेवर आशा एकवटली आहे. \n\nजाहिद शेख यांना आता घरच उरलेलं नाही\n\nजाहिद कुटुंबीयांनी पाकिस्तान प्रशासित काश्मीरच्या पंतप्रधानांना निवेदन पाठवलं आहे. घरातन बाहेर काढलं तर आम्हाला डोक्यावर छप्परच नाही असं जाहिद यांनी लिहिलं आहे. \n\nजाहिद यांच्या कुटुंबीयांना भारतात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तर ते योग्य ठरेल. कारण जाहिद यांच्या कुटुंबीयांनी अख्खी हयात पाकिस्तानात काढली. इस्लामचा स्वीकार केला आणि याची शिक्षा ते आयुष्यभर..."} {"inputs":"...यांचं उत्तर योग्य होतं. \n\nएक कोटी रुपये जिंकल्यानंतर सात कोटी रुपयांसाठी त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तराबाबत साशंकता असल्याने त्यांनी गेम सोडण्याचा निर्णय घेतला. \n\nत्या म्हणतात, \"सात कोटी रुपयांच्या प्रश्नाबाबत मला वाईट वाटत नाही. मला जे उत्तर वाटत होतं ते योग्य होतं, तरीही मी ते दिलं नाही, याचं दुःख नाही. माझा स्वभाव जरा चंचल आहे. मात्र, त्या दिवशी मी शांतपणे खेळले. सात कोटींच्या प्रश्नाच्या उत्तराबाबत मी साशंक होते आणि म्हणून मी तो प्रश्न सोडला.\"\n\nअनुपा पुढे म्हणतात, \"त्या प्रश्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि धीर ठेवायला हवा. यश मिळायला उशीर होऊ शकतो, मात्र ते मिळतंच.\"\n\nदेशभरात बस्तरची जी नकारात्मक प्रतिमा आहे ती बदलायला हवी, असंही अनुपाा यांना वाटतं. \n\nत्या म्हणतात, \"नक्षली हिंसाचार बस्तरविषयीचा अपप्रचार आहे. माझं बस्तर नक्षलवादी हिंसाचाराने होरपळलेल्या बस्तरहून वेगळा आहे. बस्तरचं नाव घेताच मला वाऱ्याची गार झुळूक आठवते. हा भाग निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. इथे शांत आणि आनंदी लोक राहतात. काही भागात हिंसाचार आहे. मात्र, ती संपूर्ण बस्तरची ओळख असू शकत नाही. ही चुकीची प्रतिमा बदलण्याची गरज आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...यांचं काय मत आहे हे मी तुम्हाला का सांगू?\" असंही थोरात यांनी सांगितलं. \n\nअंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा\n\n\"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपासंदर्भातील पत्रावर मी राज्यातील काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. या पत्रासंदर्भात मंत्रीमंडळातील काँग्रेस नेते मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत,\" असं काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितलं. \n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात पत्रक जारी केलं आहे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाँग्रेसची भूमिका असते. त्यांचे नेते आक्रमक पद्धतीने बोलताना दिसत नाहीत. आताही त्यांनी तीच भूमिका अवलंबली आहे. सरकार पडू नये असं काँग्रेसला नक्की वाटतं परंतु निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग नाही हे स्पष्ट आहे. \n\n\"कोरोना नसता तर तीन पक्षांचं सरकार चालताना काही मतभेद उघड झाले असते मात्र कोरोनामुळे सगळं चित्रच बदललं. अर्णब गोस्वामीचा मुद्दा काँग्रेससाठी मोलाचा होता. परंतु तेव्हाही त्यांनी जोरकस भूमिका घेतली नाही. राज्यात काँग्रेसकडे हाय प्रोफाईल स्वरुपाचा नेता नाही. त्यांचे नेते मवाळ प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे सद्य घडामोडींवर त्यांनी आघाडीधर्माचं पालन करत भूमिका घेतली आहे,\" आवटे सांगतात. \n\n'शिवसेना-राष्ट्रवादीला युपीएत सहभागी करून घ्यायचं असल्याने काँग्रेस धोका पत्करणार नाही'\n\nशिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या संबंधांबाबत राजकीय विश्लेषक आशिष जाधव यांनीही आपलं निरीक्षण मांडलं. \n\n\"जोपर्यंत राहुल गांधी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होत नाहीत तोपर्यंत राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे लक्ष दिलं जाणार नाही. महाराष्ट्रात भाजपविरोधी विचारांचं सरकार आहे. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर 2024 निवडणुकीसाठी युपीएची मोट बांधण्याचं काम त्यांच्यासमोर असेल. \n\n\"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएचा भाग नाहीत. महाविकास आघाडीतील या मित्रपक्षांना युपीएमध्ये सहभागी करून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न असेल. तसं व्हायचं असेल तर आता काँग्रेस सरकारला धोका निर्माण होईल असं काहीही करणार नाही,\" असं राजकीय विश्लेषक आशिष जाधव यांनी सांगितलं. \n\n\"सद्यस्थितीत राज्यातल्या काँग्रेस नेत्यांच्या हाती फार काहीच नाही. प्रदीर्घ काळानंतर अशी परिस्थिती आहे की भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत आणि काँग्रेसचे नेते त्यापासून दूर आहेत. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची स्थिती काँग्रेसने यापूर्वी अनुभवली आहे. त्यामुळे याघडीला ते तटस्थ राहून पाहत आहेत\", असं जाधव म्हणाले. \n\nपृथ्वीराज चव्हाण\n\nत्यांनी पुढे सांगितलं, \"अनिल देशमुखांना गृहमंत्री केलं तर विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस वाढीस लागेल असा शरद पवारांचा होरा होता. मात्र सध्याच्या आरोपांमुळे विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस फोफावण्याची शक्यता कमी झाली आहे. त्यामुळे विदर्भात काँग्रेस विरुद्ध भाजप हेच समीकरण कायम राहील. त्यामुळे अनिल देशमुखांवर होणारे आरोप हे एकप्रकारे काँग्रेसला विदर्भात..."} {"inputs":"...यांचं नेतृत्व स्वीकारण्यावरून काँग्रेस पक्ष दुभंगला. 'इंदिरा गांधीनिष्ठ' आणि 'काँग्रेस पक्षनिष्ठ' असे गट निर्माण झाले.\n\n\"देश पातळीवर यशवंतराव चव्हाण आणि ब्रह्मानंद रेड्डी यांनी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व झुगारून देत, 'रेड्डी काँग्रेस'ची स्थापना केली. यशवंतराव चव्हाणच हेच संस्थापक असल्याने शरद पवार अपरिहार्यपणे रेड्डी काँग्रेसमध्ये गेले,\" असं खोरे सांगतात. \n\n\"राष्ट्रीय पातळीवर इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन गट निर्माण झाल्याचा परिणाम महाराष्ट्रातही झाला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच काँग... उर्वरित लेख लिहा:","targets":"नंद रेड्डी, चंद्रशेखर यांच्याशी चर्चा केली. तसंच, ब्रम्हानंद रेड्डी आणि यशवंतराव चव्हाण यांनी एकत्र येऊन महाराष्ट्रातलं सरकार चालवावं, अशी इंदिरा गांधी यांनी इच्छा व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी एक पाऊल मागे येण्याचीही तयारी दर्शवली,\" असं खोरे सांगतात. \n\nत्यानुसार महाराष्ट्रात रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस यांची आघाडी झाली.\n\n7 मार्च 1978 रोजी वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची, तर इंदिरा काँग्रेसचे महाराष्ट्रातील तत्कालीन नेते नासिकराव तिरपुडे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शरद पवार हे या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री होते.\n\nअधिवेशन सुरू असतानाच सरकार पडलं\n\nदोन्ही काँग्रेस मिळून जर सरकार चालत होतं तर सरकार कसं पडलं याबद्दल चोरमारे सांगतात, \"इंदिरा काँग्रेस महाराष्ट्रात नवीन पक्ष होता, त्यामुळे नासिकराव तिरपुडेंनी पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, त्यांनी सातत्यानं यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यावर टीका करण्यास सुरूवात केली. शिवाय, सरकार चालवताना इंदिरा गांधींवर असलेल्या एकनिष्ठतेमुळे नासिकराव तिरपुडे अतिवर्चस्व दाखवायला लागले. त्यामुळे सरकार चालवणं वसंतदादांसाठीही तारेवरची कसरत होऊ लागली होती.\"\n\n\"रेड्डी काँग्रेसमधील शरद पवारांसारख्या नेत्यांमध्ये नासिकराव तिरपुडेंबद्दल मोठ्या प्रमाणात नाराजी होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा काटेरी मुकूट सांभाळत वसंतदादा सरकार चालवत होते. मात्र, नासिकराव तिरपुडेंमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यातील दरी वाढतच गेली. याचा परिणाम शरद पवारांनी या आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यात झाला,\" चोरमारे सांगतात. \n\n\"1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.\n\n\"पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळलं,\" असं चोरमारे सांगतात. \n\nपवारांना यशवंतराव चव्हाणांचाही पाठिंबा?\n\nवसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास यशवंतराव चव्हाणांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा..."} {"inputs":"...यांची कामगिरी चमकदार ठरली. \n\n13 व्या लोकसभेत सर्वाधिक पिटिशन्स (27 पैकी 11) मांडणाऱ्या खासदारांमध्ये सोमय्या पहिल्या क्रमांकावर होते. लोकसभेतले ते सर्वाधिक सक्रीय सदस्य होते. 800 हून अधिक प्रश्न त्यांनी विचारले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली. \n\nभ्रष्टाचार खणून काढणारे की विरोधकांना गोत्यात आणणारे नेते?\n\nलहान-लहान घोटाळे आणि मुद्द्यांवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांनी 2007... उर्वरित लेख लिहा:","targets":"तो त्याच्या पक्षाबद्दल बोलत नसतोच. लोकशाही व्यवस्थेत हे दुसरं कुणीतरी बोलायचं असतं. \n\nकिरीट सोमय्या सामाजिक कार्यकर्ते असते तर त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणं संयुक्तिक ठरलं असतं. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्‌यामुळे ते भाजपसाठी सोयीचे नसणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी अडचणीचे असणाऱ्या लोकांबद्दलच बोलतील, हे आपण गृहित धरलं पाहिजे. असे किरीट सोमय्या जर दुसऱ्या पक्षात असतील तर ते भाजपवर आरोप करतील.\"\n\nशिवसेनेशी वितुष्ट\n\nकाँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरव्यवहार बाहेर काढणारे किरीट सोमय्या यांचं शिवसेनेशी वितुष्ट सुरू झालं ते 2014 नंतर. \n\nपत्रकार संदीप प्रधान सांगतात, \"महाराष्ट्रात 2014 साली भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यानंतर भाजपने मुंबईतही जम बसवायला सुरुवात केली. त्यांचं लक्ष्य मुंबई महापालिका होतं. शिवसेनेला महापालिकेतून पायउतार करून सत्ता काबीज करण्याचा त्यांचा उद्देश होता. यासाठी कुणीतरी बळीचा बकरा लागतो, तसंच काहीस सोमय्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. \n\nभाजपने त्यांना याकामी वापरून घेतलं. किरीट सोमय्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलू लागले. त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या पैशाचे व्यवहार शोधून काढले आणि पत्रकार परिषद घेऊन ती सगळी कागदपत्रं मांडली होती.\"\n\n2017 साली किरीट सोमय्या यांनी 'बांद्रा का माफिया' असा शब्दप्रयोग केला होता. ही थेट उद्धव ठाकरेंवर केलेली टीका मानलं गेलं आणि तेव्हापासून शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच बेबनाव झाला. \n\nमहापालिकेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किरीट सोमय्यांनी एक ना अनेक घोटाळे, गैरव्यवहार, कामकाजातल्या अनियमितता आणि लोकांचे प्रश्न रेटले. परिणामी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत भाजपने पूर्वीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आर्थिक अपहार खणून काढण्यातही किरिट सोमय्या यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मात्र, तरीही त्यांना विश्वासार्हता कमावता आली नाही. \n\nविश्वासार्हतेचा अभाव\n\nयाचं कारण सांगताना संदीप प्रधान म्हणतात, \"किरीट सोमय्या प्रकरणं काढतात पण ती तडीस नेत नाहीत. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन एखाद्याविरोधात आरोप केले की प्रसिद्धी मिळते. तशी ती सोमय्यांना मिळते. पण त्याचं पुढे काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना विश्वासार्हता कधी मिळू शकली नाही. त्यांनी केलेले अनेक आरोप गंभीरही होते. पण..."} {"inputs":"...यांची सर्वांत मोठी जमेची बाजू आहे. आरक्षण न मिळण्याचा मूळ कारण छुपा किंवा उघड राजकीय विरोध आहे. \n\nएकतर सत्ताधारी पक्षांची राजकीय मजबुरी त्यांना आरक्षण मिळवून देऊ शकते किंवा आरक्षणासाठी मुस्लिमांना स्वतः आपली राजकीय कमजोरी संपवावी लागेल. या मूळ कारणाची चर्चा कधीच होत नाही. उलट मुस्लीम खरोखरच आरक्षणाचे हक्कदार आहेत का, असा सतत प्रश्न उपस्थित करण्यात येतो. या लेखात आपण त्याचीच तपासणी करू. \n\nभारतीय मागास समाजाचा हजारो वर्षांचा इतिहास म्हणजे जातीय शोषण आणि गुलामीचा इतिहास आहे. मुस्लिम सल्तनतींची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळे भारतीय धर्मांतरीत मुस्लिमांचे सामाजिक आणि आर्थिक मागसलेपण हिंदू मागासाप्रमाणेच टिकून राहिले. विकासात सहभाग न मिळाल्याने मागासलेपणात सतत वाढ होत गेली. मुस्लिम आरक्षणाचा विचार करताना या इतिहासकडे आणि सामाजिक वास्तवाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.\n\nएका परीने मागासांना पहिल्यांदा आरक्षण ब्रिटिश राजवटीत मिळाले. यापूर्वीच्या काळातल्या मागास समाजाचा सारा इतिहास विविध प्रतिबंध आणि गुलामीशी जोडलेला आहे. तो कशाप्रकारे याचा उल्लेख वर आलेला आहेच. 1880 मध्ये ब्रिटिशांनी पहिल्यांदा प्राथमिक शिक्षणात विविध समाज घटकांना सवलत दिली. तत्पूर्वी म्हैसूर राज्यात 1874 साली मुस्लिम, ख्रिश्चन आणि बाह्मणेतरांना पोलीस खात्यामध्ये 80 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या. \n\nमलबारमध्ये 1921 साली मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या तर त्रावणकोर आणि कोचीन मध्ये 1936 साली सर्वप्रथम अशा जागा ठेवण्यात आल्या. या राखीव जागांमध्ये इझवा जातीसोबत मुस्लिम व ख्रिश्चन समाजाला राखीव जागा होत्या. तामिळनाडूमध्ये मुस्लिमांच्या शैक्षणिक मागासलेपणाची दखल घेऊन 29 जूलै 1872 च्या रेझल्यूशनव्दारे त्यांना विशेष सवलत देण्यात आली. \n\nपुढे 1927 मध्ये बाह्मणांचे प्रमाणाबाहेरील वर्चस्व पाहून मुस्लिमेतर आणि आदिवासींना ही सवलत लागू करण्यात आली. मुस्लिमांना 27 टक्के तर ब्राह्मणेतरांना 42 टक्के राखीव जागा देण्यात आल्या. राजर्षी शाहू महाराजांच्या नोकरीत आरक्षण देणाऱ्या अधिसुचनेत मुस्लिम समाजासाठी आरक्षण दिले होते. \n\nजनगणनेद्वारे सामाजिक स्तराच्या नोंदी करण्याची परंपरासुद्धा ब्रिटिश काळात सुरू झाली. 1901 मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या जनगणनेत 133 सामाजिक घटकांची नोंद करण्यात आली. यातील काही घटकात मुस्लिमांचा पूर्णतः किंवा काही अंशी समावेश होता. या जनगणनेत मुस्लिमांतील सामाजिक स्तरांची नोंद पुढील प्रमाणे करण्यात आली. \n\n1) अश्रफ: अफगाणी, इराणी, तुर्क,अरब असे परकिय मुलसमान \n\n2) अजलफ: बहुदा हिंदू धर्माच्या मध्यम व बलुतेदार जातींमधून धर्मांतरित झालेले मुस्लीम\n\n3) अरझल: अशुध्द मानले जाणारे व्यवसाय करणाऱ्या मुस्लीम अस्पृश्य जाती. \n\nपुढे 1911 साली केलेल्या जनगणनेत 102 मुस्लिम जातींचा मागास जातीत समावेश झाला होता. त्यानंतर तत्कालीन बॉंम्बे प्रशासनाने 23 एप्रिल 1942 रोजी काढलेल्या सूचीमध्ये मुस्लिम समाजाला 155 क्रमांकाचं स्थान देऊन मागासवर्ग घोषित करण्यात आले होते. \n\nभारताला..."} {"inputs":"...यांचे अजून एक शिष्य भाई संतोख सिंग यांनी नांदेड इथंच राहून 'गुरू का लंगर' सुरू करण्याचा सल्ला त्यांना दिला. याच ठिकाणी गुरू गोविंद सिंग यांच्या पंच प्याऱ्यांपैकी दोन भाई दयासिंग आणि धरमसिंग यांनी शेवटचा श्वास घेतला.\n\nगुरू गोविंद सिंग यांची जयंती काही ठिकाणी 22 डिसेंबरला साजरी केली जाते. उत्तर भारतात पुढीच्या वर्षी 5 जानेवारीला साजरी केली जाणार आहे. पण नांदेड इथल्या तख्त सचखंड हजूर साहिब गुरूद्द्वारातर्फे ही जयंती 25 डिसेंबरला साजरी केली जात असल्याची माहिती बाबा विजेंदरसिंग यांनी दिली.\n\nसंत नामदे... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ही हे पाहिलं का?\n\nपाहा व्हीडिओ : कुटुंबीयांसोबतच्या भेटीनंतर कुलभूषण यांचा व्हीडिओ जारी\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...यांच्या चकरा माराव्या लागतात. आपल्या सूत्रांच्या मदतीने बातम्या मिळवाव्या लागतात जे कठीण काम आहे.\n\nत्या सांगतात, की माहिती देणं दूर, पण एखादी माहिती पत्रकारांपर्यंत पोहोचू नये, यासाठी प्रयत्न केले जातात. \n\nफॅक्ट चेक पोर्टल अल्ट न्यूजच्या संस्थापकांपैकी एक असलेले प्रतिक सिन्हा पीआयबीने फेटाळलेल्या बातम्यांबाबत फॅक्ट चेक सातत्याने करत आहेत.\n\nपीआयबीने बिहारच्या मुजफ्फरपूर स्टेशनवर महिलेल्या मृत्यूनंतर आलेल्या बातम्यांना फेक न्यूज असल्याचं सांगत फेटाळून लावलं होतं.\n\nमृत्यूचं कारण भूक की आजारपण?\n\nअल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"बातमीवर ठाम होत्या. त्यांनी पीआयबीला सोशल मीडियावरच उत्तरही दिलं. त्यांच्या मते बातमी खोटी होती तर सरकारने हे फक्त सोशल मीडियापुरतं न ठेवता त्यांना नोटीस पाठवली पाहिजे.\n\nत्याच प्रकारे एका वृत्तपत्रात विद्या कृष्णन यांच्या बातमीत म्हटलं होतं की, पंतप्रधान मोदी यांनी लॉकडाऊन वाढवण्याआधी कोव्हिड-19 शी निपटण्यासाठी बनवलेल्या 21 सदस्यीय टास्क फोर्सचा सल्ला घेतला नव्हता.\n\nपीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने सोशल मीडियावर तातडीने आपली प्रतिक्रिया देताना ही फेक न्यूज असल्याचं म्हटलं. पंतप्रधानांनी टास्क फोर्सच्या सल्ल्यानंतरच लॉकडाऊन वाढवलं होतं. \n\nयाबाबत इंडियन काऊंसिल फॉर मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMRने ट्विटरवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी लिहिलं, एका मीडिया रिपोर्टमध्ये टास्क फोर्सबाबत चुकीचे दावे करण्यात आले आहेत. या टास्क फोर्सच्या एका महिन्यात 14 बैठका झाल्या. प्रत्येक निर्णयात टास्क फोर्स सहभागी आहे.\n\nविद्या कृष्णन यांनी आयसीएमआरला त्या बैठकांचे मिनिट उपलब्ध करून देण्यास सांगितलं. याबाबत त्यांनी संस्थेला मेलही केले होते. पण ICMRने ट्विटरवर बातमी फेटाळून लावली तेव्हा विद्या यांनी ट्विटरवरच आपली बाजू स्पष्ट केली. \n\nपण प्रत्येक बाबतीत पीआयबीची प्रतिमा नकारात्मकच आहे, असंही नाही. व्हॉट्सअपवर एक संदेश खूप व्हायरल झाला होता. यामध्ये सरकारच्या कामगार मंत्रालयाचा हवाला देत कोणतेही मजूर 1990 ते 2020 पर्यंत काम करत असल्यास सरकार त्यांना 1 लाख 20 हजार रुपये देणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. \n\nपण या प्रकरणात पीआयबीच्या फॅक्ट चेक टीमने हालचाली केल्या. त्यांनी ही बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केलं. \n\nतसंच गिलगिट बाल्टिस्तान आणि लडाखचं एक अधिकृत सारखंच दिसणारं ट्विटर अकाऊंट बनवण्यात आलं होतं. पीआयबीने हे खोटं असल्याचं सांगितलं. \n\nकाही प्रश्न\n\nपीआयबीचे मुख्य महासंचालक सध्या आजारी आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्या विभागातील इतर अधिकाऱ्यांच्या उत्तराची वाट पाहत आहोत.त्यांच्याकडून उत्तर मिळताच या बातमीत अपडेट केलं जाईल. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यांच्या शरीरातील होणाऱ्या जैविक बदलांना प्रमाण मानलंय. म्हणजेच मासिक पाळीच्या आधी, मासिक पाळीनंतर किंवा मासिक पाळी आल्यानंतर मुलींचं लग्न लावून दिलं पाहिजे, असं धार्मिक अंगानं सुचवण्यात आलंय. \n\nएकूणच स्वातंत्र्याच्या आधी असो वा नंतर, जेव्हा कधी मुलींच्या लग्नाच्या किमान वयाचा मुद्दा चर्चेत आला, त्या त्या वेळेस वाद उपस्थित झालाय. मुलींना 'ओझं' मानणं, मुलींची सुरक्षा, हुंडा, गरिबी, मुलींचं शिक्षण अशा अनेक गोष्टींमुळे मुलींचं कमी वयात लग्न लावून दिलं जातं.\n\nलग्नासाठी वयातील फरकाचं कारण काय?\n\nमोठ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"तिच्याशी वागता येऊ शकतं. इच्छा व्यक्त करणारी नव्हे, तर इच्छा पूर्ण करणारी आणि इच्छा मारून जगणारी स्त्री बनू शकेल.\n\nसरकार निवडण्यासाठी वय एकच, मग लग्नासाठी वेगवेगळे का?\n\nविधी आयोगानं समान नागरी कायद्याच्या अहवालात लग्नाच्या वयाबाबत म्हटलं होतं की, जर अल्पवयीन म्हणून मुला-मुलींचं एकच वय असेल, सरकार निवडण्यासाठीही मुला-मुलींचं एकच वय निश्चित केलं असेल तर आपला जोडीदार निवडण्यासाठीही त्यांना योग्य मानलं गेलं पाहिजे. जर आपल्याला खऱ्या अर्थानं समानता हवी असेल, तर मुला-मुलींच्या प्रौढ वयातील फरक संपवला पाहिजे. \n\nइंडियन मेजॉरिटी अॅक्ट 1875 कायद्यानं 18 हे प्रौढ वय मानलं आहे. यानुसारच मुला-मुलींच्या लग्नासाठीही समान वय स्वीकारलं पाहिजे. पती आणि पत्नीच्या वयातील फरकाला कायद्यान्वये काहीही आधार नाहीये. \n\nवयातील फरक असमानता दर्शवणारा आहे. या असमानतेला किमान कायद्याच्या पातळीवर तरी संपवायला हवी. मुली लवकर मोठ्या होतात, हा मुलींना नियंत्रणात ठेवण्यासाठीचा दावा बंद केला पाहिजे. जर खरंच आपला समाज मुलींना परिपक्व मानतं, तर ते सन्मान आणि समानतेतून दिसायला हवी. हा मुद्दा वयापेक्षा आपल्या दृष्टीकोनाचा अधिक आहे. आपला दृष्टिकोनच बदलणार नसेल, समान पताळीवर असूनही स्त्रियांच्या आयुष्याच्या वास्तवापासून आपण कोसो दूर असू. \n\nलग्नाच्या किमान वयोमर्यादेवर निर्णय देताना न्यायालय विधी आयोगाच्या या मुद्द्याचा विचार करेल, अशी आशा आहे. लग्नाच्या किमान वयोमर्यादेबाबत मुला-मुलींमधील फरक हा समानतेच्या सर्व तत्त्वांच्याही विरोधात आहे. मग ते तत्व संविधानातील असो वा आंतरराष्ट्रीय करारांनुसार असोत.\n\nखरंतर 18 व्या वर्षी लग्न करणं हे जरा लवकर होणारंच लग्न आहे. कारण यामुळं मुलींवर आई होण्यासाठी दबाव येतो. लवकर आई बनण्याचा अर्थ म्हणजे अचानक खांद्यावर येणाऱ्या अनेक जबाबदाऱ्या. त्यामुळे पुढचा विचार करणं, हेच आपल्यासाठी योग्य ठरेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यांच्या सहकार्याने आणि भाजप ओवेसी यांच्या मदतीने तृणमूल काँग्रेसच्या मुस्लीम मतदारांची विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.\n\nअसे का?\n\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लीम मतदारांचे प्राबल्य केवळ काही भागांपुरते मर्यादित नाही तर ते सर्वत्र विखुरलेले आहेत.\n\nबांगलादेशच्या सीमेजवळ असलेल्या राज्यातील जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे. मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूरमध्ये अनेक ठिकाणी मुस्लीम लोकसंख्या 50 टक्क्यांहून अधिक आहे. याव्यतिरिक्त दक्षिण आणि उत्तर 24-परगणा जिल्ह्यांमध्येही त्यांची संख्या लक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. असाच आरोप भाजप कायम तृणमूल काँग्रेसवरही करत आली आहे. \n\nममतांवर मुस्लिम मतदारांना खूष करण्याचा आरोप\n\n2011 मध्ये राज्यात सत्तेवर आल्यानंतर वर्षभराने ममता बॅनर्जी यांनी इमामांना अडीच हजार रुपये मासिक भत्ता देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली. कोलकाता उच्च न्यायालयाच्या टीकेनंतर आता वक्फ बोर्डामार्फत हा भत्ता दिला जातो.\n\nपण यावेळी भाजपने ते मुस्लीम मतदारांना आकर्षित करत असल्याच्या आरोपासोबतच हिंदूविरोधी असल्याचाही आरोप तृणमूल काँग्रेसवर केला आहे.\n\nयानंतर ममता बॅनर्जी यांनी आपली रणनीती थोडी बदलली. ममतांनी राज्यातील सुमारे 37 हजार दुर्गापूजा समित्यांना 50-50 हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. शिवाय, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती डबघाईला आल्याचं सांगणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पूजा समित्यांना वीज बिलात 50 टक्के सवलत देण्याची घोषणा केली.\n\nराज्यात आठ हजारांहून अधिक गरीब ब्राह्मण पुजाऱ्यांना दरमहा एक हजार रुपये मासिक भत्ता आणि मोफत राहण्याची घोषणा केली होती.\n\nओवेसींचाप्रभाव\n\nबंगालमधील अल्पसंख्याक प्रामुख्याने दोन धार्मिक संस्थांचे अनुसरण करतात. यामध्ये देवबंदी आदर्शावर चालणाऱ्या जमियात उलेमा-ए-हिंदव्यतिरिक्त फुरफुरा शरीफ यांचाही समावेश आहे.\n\nप्राध्यापक समीर दास कोलकाता विद्यापीठात पॉलिटिकल सायन्सचे प्राध्यापक आहेत. बंगालहून बीबीसीशी फोनवरून बोलताना ते म्हणाले, \"बंगालची मुस्लीम मते अब्बास सिद्दीकी आणि ओवेसी या दोन्ही ठिकाणी विभागली जातील. \n\nदोन्ही नेत्यांचे फॉलोअर्स वेगवेगळे आहेत. फुरफुरा शरीफ हे मवाळ मुसलमान मानले जातात. त्यांना फॉलो करणारा मुसलमान वर्गही तसा आहे. तर ओवेसी ज्याप्रकारचे प्रचार करतात त्यांच्या बाजूने कट्टर मुसलमान अधिक जोडले जातात.\"\n\nजानेवारी महिन्यात ओवेसी यांनी अब्बास सिद्दीकी यांची भेट घेतली. ओवेसी आणि अब्बास सिद्दीकी एकत्र येऊ शकतात असं म्हटलं जात होतं. पण अब्बास सिद्दिकी डाव्या काँग्रेस आघाडीबरोबर आल्यामुळे समीकरण बिघडलं.\n\nप्राध्यापक समीर सांगतात, \"अलीकडच्या काळात सिद्दिकी ज्या प्रकारची भाषा बोलत आहेत ते हळूहळू ओवेसी यांच्याप्रमाणेच मोहिम चालवताना दिसतील. फुरफरा शरीफ यांना मानणारे दक्षिण बंगालच्या काही भागातच आहेत. डावी आघाडी सत्तेत येणार नाही याची कल्पना येथील मतदारांना असली तरीही ते अब्बास सिद्दीकी..."} {"inputs":"...यांत मोठा पक्ष म्हणून निवडणुकांमध्ये असणार का? निवडणुकांमध्ये भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेस सक्षम झाली आहे का? \n\nया सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आम्ही काही राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना संपर्क केला. आम्ही उत्तर प्रदेशात पोहोचलो. उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष 30 वर्षं सत्तेपासून दूर आहे. तामिळनाडूत 50 वर्षं काँग्रेस सत्तेपासून दुरावली आहे. \n\nकाँग्रेस कार्यकर्ते\n\nमहाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांशीही आम्ही बोललो. इथं 20 वर्षांपूर्वी पक्षाचे दोन तुकडे झाले आहेत. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"निया गांधींच्या विदेशीपक्षाच्या मुद्यावरून आम्ही काँग्रेसपासून विभक्त झालो होतो. ती आमची चूक होती. निवडणुकीत आम्हाला या चुकीची जाणीव झाली,\" असं ते म्हणाले. \n\nतारिक अन्वर\n\nकाही अन्य पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. नसीमुद्दीन सिद्दीकी बसपातून काँग्रेसमध्ये आले आहेत. \"काँग्रेस हा आमच्या पूर्वजांचा पक्ष आहे. आमचे आजोबा-बाबा याच पक्षात होते. आमच्या मागच्या पिढीने काँग्रेसलाच मत दिलं. त्यामुळे भाजपला कधीही जिंकता आलं नाही,\" सिद्दीकी सांगतात. \n\nअगदी काही महिन्यांपर्यंत पप्पू म्हणून खिल्ली उडवण्यात येणाऱ्या राहुल गांधीचं नेतृत्व पक्षात सर्वमान्य होताना दिसत आहे. \n\nयाबाबत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणतात, \"आधीच्या तुलनेत राहुल गांधींचा पवित्रा आक्रमक झाला आहे. त्यांचा मूळ स्वभाव आक्रमक नाही, ते मवाळ विचारसरणीचे आहेत. मात्र भाजप रफालच्या मुद्यावरून खोटं बोलत असेल, गोष्टी लपवत असेल तर राग येणं स्वाभाविक आहे.\" \n\n2014 च्या निवडणूक निकालांनी काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला हे सत्य आहे. मात्र हे असं होऊ शकेल याची कल्पना काँग्रेसला आधीच आली होती. \n\n\"उत्तर प्रदेश, तामिळनाडू, ओडिशा, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस पक्ष अनेक वर्षांपासून सत्तेपासून दूर आहे. नेहरूंच्या निधनानंतर काँग्रेसची घसरण झाली आहे. मात्र खरा दणका 1989 मध्ये व्ही. पी. सिंग सरकारने मंडल अहवाल लागू केल्यानंतर बसला. त्याच काळात भाजप एक पक्ष म्हणून विकसित झाला. 1986 मध्ये राम मंदिराचा मुद्दा ऐरणीवर आला. दलित चळवळ, जातीपातीचं राजकारण, मंडल आयोगाचा रिपोर्ट या तीन गोष्टीतून काँग्रेस पक्ष सावरलाच नाही,\" असं लखनऊचे ज्येष्ठ पत्रकार वीरेंद्रनाथ यांनी सांगितलं. \n\nत्यावेळी अनेक नेते काँग्रेस पक्ष सोडून गेले होते. काँग्रेसचे खासदार पी. एल. पुनिया यांचा मुलगा आणि बाराबंकी युवा काँग्रेसचे नेते तनुज पुनिया यांनी आपली भूमिका मांडली. \"त्यावेळी अनेकजण आम्हाला सोडून निघून गेले. 2009 मध्ये जे आमच्याबरोबर होते, ते अन्य पक्षात सामील झाले. अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला.\" \n\nतनुज पुनिया\n\nपक्ष सोडणाऱ्यांमध्ये लखनौचे राजेश गौतम यांचाही समावेश आहे. ते आता उत्तर प्रदेशात भाजपचे खासदार आहेत. काँग्रेसला बाजूला सारत भाजपमध्ये प्रवेश करण्यामागचं कारण त्यांनी उलगडलं. \n\n\"काँग्रेसमध्ये संघटना स्वरुप असं काहीच नव्हतं. कोणत्याही पक्षात..."} {"inputs":"...यांना झालेल्या गंभीर जखमांमुळे तिची दृष्टी कमुकवत झाली. यामुळे ती हल्लेखोराला ओळखू शकेल की नाही याबाबत साशंकता आहे. \n\n\"बलात्काऱ्यांपासून कोणत्याही वयाच्या महिला सुरक्षित नाहीत,\" असं महिला कार्यकर्त्या योगिता भयाना यांनी सांगितलं. \n\n\"एका महिन्याच्या मुलीपासून ते साठीतल्या वृद्धेपर्यंत कोणावरही अत्याचार केला जातो. मी अशा मुलींना, महिलांना भेटले आहे\", असं योगिता यांनी सांगितलं. योगिता या पीपल अगेन्स्ट रेप्स इन इंडिया (पारी) या अत्याचारपीडितांसाठी काम करणाऱ्या संस्थेसाठी काम करतात. \n\n2012 मध्ये दिल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"लांना मोठं करताना काळजी घेणं आवश्यक आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले होते. \n\nभारतातील पितृसत्ताक समाज पद्धतीत पंतप्रधान मोदींनी मांडलेले विचार साचेबद्ध विचारसरणीला छेद देणारे होते. \n\nपरंतु खुद्द पंतप्रधानांनी आवाहन केल्यानंतरही परिस्थितीत बदल झालेला नाही. लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत, अनेकदा या कृत्यात सत्ता, पैसा असणाऱ्यांचा समावेशही लपून राहिलेला नाही. मोदी यासंदर्भात काहीही बोलत नाहीत. अपवाद एका ट्वीटचा. 2018 मध्ये स्वत:च्याच पक्षातील एका व्यक्तीविरोधात बलात्काराचे आरोप झाल्यानंतर भारताच्या लेकींना न्याय मिळेल असं ट्वीट त्यांनी केलं होतं. \n\n\"या प्रश्नावर असं जादुच्या छडीने मार्ग निघू शकत नाही. परिस्थिती बदलण्यासाठी अमुक एक गोष्ट बदलून होणार नाही,\" असं योगिता यांना वाटतं. \n\nपोलीस आणि न्याय प्रक्रिया, पोलीस आणि वकिलांना याविषयासंदर्भात सखोल माहिती देणं आणि त्यांना अधिक संवेदनशील होण्यासाठी मदत करणं, आधुनिक न्यायवैद्यक शास्त्र अशा बऱ्याच गोष्टी बदलायला हव्यात असं त्या सांगतात. \n\n\"लैंगिक प्रश्नांसंदर्भात जनजागृती व्हायला हवी. त्याकरता मानसिकतेत बदल घडून यायला हवा. असे गुन्हे घडूच नयेत यासाठी विकृत विचार वेळीच ठेचून काढायला हवेत. हे अतिशय कठीण काम आहे,\" असं योगिता यांना वाटतं. \n\nदिल्ली सरकार असो किंवा केंद्र सरकार- लैंगिक गु्न्ह्यांसंदर्भात कोणतंही सरकार गंभीर असल्याचं दिसत नाही असं त्या खेदाने सांगतात. \n\n\"मी गेली आठ वर्ष या क्षेत्रात काम करते आहे. या मुद्याचं गांभीर्य असलेली माणसंच सापडत नाहीत,\" असं त्या सांगतात. \n\n\"कोरोनाविरुद्धची लढाई असो, टीबीविरुद्धची असो, व्यसनमुक्तीची असो- सार्वजनिक पातळीवर सरकारच्या योजनांची माहिती दिली जाते, अभियान-मोहिमा यशस्वी झाल्यानंतर त्यांचं कौतुक केलं जातं. मात्र बलात्कार रोखण्यासाठी किंवा कोणत्याही स्वरुपाचा लैंगिक अत्याचार, छळ रोखण्यासाठी एखादं होर्डिंग तुम्ही पाहिलं आहे का?\" असा सवाल योगिता करतात. \n\n\"आपण अनेकदा बेटी बचाव, बेटी पढाओ हे मोदींचं आवडतं घोषवाक्य असलेली होर्डिंग्ज पाहतो. आपण या होर्डिंगमध्ये बेटा पढाओ, बेटी बचाओ असा बदल आपण केव्हा करणार?\" असं योगिता विचारतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यांचे एकेकाळचे राजकीय सचिव कृष्ण पाल सिंग यादव यांनी त्यांना चीतपट केलं. \n\nतत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यावेळी मध्य प्रदेशात केलेल्या प्रचारादरम्यान कमलनाथ आणि ज्योतिरादित्य हे दोघेही त्यांच्याबरोबर असत. \n\nकमलनाथ हे अनुभवी राजकीय नेते असल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं. ज्योतिरादित्य हे भविष्यातले नेते आहेत, असं ते म्हणाले होते. \n\n2018 च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल संपूर्णपणे काँग्रेसच्या बाजूने लागले नाहीत. ज्योतिरादित्य यांना त्यानंतर मुख्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग्रेसचं सरकार सत्तेत आलं. स्वपक्षीय सरकारबाबत ज्योतिरादित्य यांच्या मनात असंतोष होता. टिकमगढ इथं 18 फेब्रुवारीला झालेल्या रॅलीत त्यांची नाराजी पाहायला मिळाली होती. मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली वचनं पूर्ण झाली नाहीत तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले होते, त्यांनी रस्त्यावर उतरावं. \n\nकाँग्रेस हायकमांडने पक्षातली ही अंतर्गत धुसफूस फार मोठी नसल्याचं सांगत परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं होतं. ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला त्यादिवशीही सगळं काही सुरळीत असल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला. \n\n8. काँग्रेसमधून राजीनामा \n\nज्योतिरादित्य यांनी 9 मार्चला म्हणजे सोमवारीच राजीनामा दिला असल्याचं स्पष्ट झालं. 10 मार्चला मंगळवारी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. सगळं काही सुरळीत होईल असं ज्योतिरादित्य वारंवार सांगत होते. मात्र त्यांचे निकटवर्तीय महिंद्र सिंग सिसोदिया यांच्या वक्तव्याने ज्योतिरादित्य यांची भविष्यातली वाटचाल स्पष्ट झाली होती. \n\nसिसोदिया म्हणाले होते, की सरकार पाडलं जाणार नाही. मात्र आमचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना दुर्लक्षित वागणूक मिळेल त्यावेळी सरकार संकटात असेल. \n\nशिंदे यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसच्या 17 आमदारांनी आमदारकीचे राजीनामे दिले. त्यांच्यापैकी काहींना बेंगळुरू तर काहींना गुरुग्राम इथल्या रिसॉर्टमध्ये नेण्यात आलं. यामुळे कमलनाथ सरकार संकटात आलं. \n\n9. राजकीय नाट्य\n\nज्योतिरादित्य यांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ सरकारच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला. कमलनाथ यांनी 9 मार्च रोजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. मात्र राज्यातली परिस्थिती ढासळल्याने ते भोपाळला रवाना झाले. \n\n9 मार्च रोजी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. राज्यातल्या परिस्थितीची त्यांनी पक्ष नेतृत्वाला कल्पना दिली. \n\nदरम्यान पक्षाविरोधी कृत्यामुळे ज्योतिरादित्य यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाल्याचं काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाळ यांनी सांगितलं. या घोषणेनंतर ज्योतिरादित्य यांचा भाजप प्रवेशाचा मार्ग सुकर झाला. \n\nभाजप नेतृत्वाने..."} {"inputs":"...यांनी इंडियन एक्स्प्रेसमध्ये लेख लिहीला होता. “यासारखी मालिका यापूर्वी झाली नाही आणि कदाचित पुन्हा होणारही नाही. कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत आणि गुजरातपासून गोरखपूरपर्यंत, लाखो लोकांनी उभ्याने, बसून किंवा उकिडवं होऊन ही मालिका पाहिलीय. अगदी धक्काबुक्की करत, गर्दीत उभं राहून लाखोंनी ही मालिका पाहिली असेल. \n\n‘रामायण’ मालिकेचा तत्कालीन राजकारणाशीही जवळचा संबंध आहे. देशभरात 80च्या दशकात देशभरात पसरू लागलेल्या हिंदुत्वाच्या लाटेला बळ देण्याचं काम या मालिकेने केलं असं म्हटलं जातं. ‘रामायण’ सुरू होई... उर्वरित लेख लिहा:","targets":"बरी मशिद-राम जन्मभूमीचा वादही पेटायला लागला होता.\n\nया सगळ्यात जन्म झाला राम जन्मभूमी चळवळीचा. टीव्हीवर पाहिलेल्या राम-लक्ष्मणासारखी वेशभूषा करत आणि ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा देत कार्यकर्ते एकत्र येत होते. राम मंदिरासाठी विटा आणि देणग्या गोळा करण्याच्या मोहिमांमधून देशभरातला हिंदू समाज एकवटला जात होता.\n\nप्राध्यापक राजगोपाल म्हणतात की रामायण मालिकेतही याचे पडसाद दिसत होते. “एका भागात प्रभू राम असं सांगतात की ते आपल्या जन्मस्थानावरून संपूर्ण पृथ्वीचं निर्वहन करत होते. माझ्या माहितीतल्या कुठल्याही रामायणात असा उल्लेख नाहीय. हे त्या काळच्या राम जन्मभूमी आंदोलनाचं प्रतिबिंब होतं. ही मालिका आणि तेव्हाचं राजकारण एकमेकांचं प्रतिबिंब दाखवत होते हेच यातून दिसून येतं.”\n\nडिसेंबर 1992 मध्ये हिंदुत्त्ववादी संघटनांनी आयोजित केलेल्या यात्रेत जवळपास दीड लाख लोक सहभागी झाले आणि ते अयोध्येकडे चालून गेले. यातल्याच काहींनी 16 व्या शतकात उभारलेली बाबरी मशीद पाडली आणि यानंतर देशभरात याचे हिंसक पडसाद उमटले. 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा अखेर निकाल दिला आणि आता केंद्र सरकारने राम जन्मभूमी न्यास स्थापन करत अनेक वर्ष वादग्रस्त राहिलेल्या जागेवर राम मंदिराची उभारणी करण्याच्या कामाला हिरवा कंदील दिला आहे. \n\nया मालिकेतून आलेल्या संज्ञा आणि प्रतीकं लोकांच्या मनात आणि सामाजिक संवादात रुळली आहेत. ‘रामराज्य’ ही संकल्पना अधिक लोकप्रिय झाली ती याच मालिकेनंतर आणि पंतप्रधान मोदी आणि भाजपचे माजी अध्यक्ष अमित शाह यांना अनेकदा भाजपचे राम आणि लक्ष्मण म्हटलं जातं.\n\nहा रामायण मालिकेचा परिणाम आहे असं नाही, पण या मालिकेमुळे लोकांना हिंदू प्रतीकांचा एक तयार संच मिळाला. भारताच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाची हिंदुत्ववादी परिभाषा लिहिण्यातही यांची मदत झाली.\n\n“हिंदू राष्ट्रवाद्यांना बराच काळापासून एका प्रखर हिंदू समाजाची निर्माण करण्याची इच्छा आहे. एकेका माणसाचं व्यक्तिमत्व घडवतंच तुम्ही समाजाचं असं व्यक्तिमत्व घडवू शकता.” प्राध्यापक राजगोपाल विश्लेषण करतात. “अनेक वर्षं असा समज होता की हे काम तळागाळातून सुरू करावं लागेल. पण मीडिया आणि टीव्ही आल्यामुळे हे काम खालून वर नाही तर वरून खाली या पद्धतीने करता आलं. प्रतीकांच्या मदतीने.” \n\nआधुनिक पुराण\n\n2018 मध्ये हिंदुस्तान टाईम्स मध्ये रामायण मालिकेने भारतावर टाकलेल्या प्रभावाची मिमांसा करणारा एक..."} {"inputs":"...यांनी केली आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी या प्रकरणात पोलिसांवर कोणताही दबाव नाही, कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे, असे आश्वासन दिले आहे. \n\nकाय आहे प्रकरण?\n\nमाजी नौदल अधिकारी मारहाणप्रकरणी सर्वप्रथम टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीने बातमी दिली होती. \n\nकांदिवलीतील समतानगरमध्ये लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरात राहणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. शुक्रवारी (11 सप्टेंबर) दुपारी 12 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला.\n\n\"मी फक्त व्हॉट्सअॅपवर एक कार्टून... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा शाखा प्रमुखाचा समावेश असल्याची बातमी टीव्ही 9 मराठीनं दिली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यांनी चीनच्या सायबर आर्मीसंदर्भात एक संशोधनपर लेख लिहिला आहे. \n\nबीबीसीशी बोलताना कार्तिक म्हणाले, \"विविध स्वरुपाचे सायबर हल्ले घडवून आणण्यासाठी चीनकडे सायबर आर्मी आहे. या सैन्याला पीएलए-एसएसएफ असं नाव देण्यात आलं आहे. \n\nयाचा अर्थ होतो पीपल्स लिबरेशन आर्मी-स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स. 2015 वर्षात चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी यामध्ये काही बदल केले होते. त्यावेळी याची स्थापना करण्यात आली होती. \n\nसायबर हल्ले घडवून आणण्यासाठी ही आर्मी सुसज्ज आहे. सेक्युरिटी ट्रेल्स, साधनसामुग्री आणि अॅनालिटिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी आहे. मालवेअर एक सॉफ्टवेअर आहे. ज्याच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट सिस्टममधली माहिती, आकडेवारी चोरली जाऊ शकते. संवेदनशील माहिती चोरणे, संवेदनशील माहिती डिलीट करणे, सिस्टमची कार्यपद्धती बदलून टाकणे, सिस्टमसाठी काम करणाऱ्या व्यक्तीच्या कामकाजाकडे लक्ष ठेवणे असं काम मालवेअर करतं. \n\nमालवेअर कसं काम करतं?\n\nट्रोजन एक प्रकारचा मालवेअर आहे जो सिस्टममध्ये जाऊन स्थिरावतो. याच्या माध्यमातून हॅकरला संबंधित सिस्टमची माहिती नियमितपणे मिळत राहते. हे एखादया सॉफ्टवेअरसारखं असतं आणि टॅम्पर्ड सॉफ्टवेअरच्या स्वरुपात मिळू शकतं. \n\nन्यूयॉर्क टाईम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार भारतातल्या सायबर पीस फाऊंडेशनचा उल्लेख आहे. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर या संघटनेने सायबर हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. \n\nबीबीसीने सायबर पीस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विनीत कुमार यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सांगितलं की, 20 नोव्हेंबर 2020 ते 17 फेब्रुवारी 2021 या कालावधीत त्यांनी केलेल्या संशोधनात हे लक्षात आलं चीनमधील आयपी अड्रेसवरून संवेदनशील प्रकल्प जसं हॉस्पिटल, पॉवरग्रिड, रिफायनरी यावर सायबर हल्ले घडवून आणले जाऊ शकतात. \n\nनोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत 2 लाख 90 हजार हिट्सचा अभ्यास करण्यात आला. कोणत्या आयपी अड्रेसवरून सायबर हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. यामध्ये चीनमधील आयपी अड्रेसची संख्या जास्त आहे. \n\nविनीत कुमार यांनी सांगितलं की, \"संशोधनादरम्यान संगणकाला सेन्सॉर लावण्यात येतं. असे सर्व्हर, नेटवर्क आणि वेबसाईट्स तयार केल्या जातात ज्यातून हॉस्पिटल, रिफायनरी, पॉवरग्रिड, रेल्वे याचा सर्व्हर आहे का हे समजतं. अशा सर्व्हरवर सायबर हल्ला केला जातो तेव्हा सेन्सॉरच्या माध्यमातून ते समजतं. कोणत्या देशातून हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे हेही समजतं. कोणत्या गोष्टींना लक्ष्य करण्यात आलं आहे हेही समजतं.\" \n\nभारत सायबर हल्ले रोखण्यासाठी सक्षम आहे का?\n\nसायबर हल्ल्यांपासून रोखण्याचं काम करण्यासाठी भारतात दोन संस्था आहेत. \n\nCERT ही संस्था भारतीय कंप्युटर इमरजन्सी रिस्पॉन्स टीमच्या नावाने ओळखली जाते. 2004 मध्ये या संस्थेची स्थापना झाली होती. जे सायबर हल्ले संवेदनशील माहितीशी निगडीत नसतात त्यावर कारवाई करण्याचं काम ही संस्था करते. \n\nदुसरी संस्था आहे नॅशनल क्रिटिकल इन्फॉर्मेशन इन्फ्रास्ट्रक्चर प्रोटेक्शन सेंटर. याची स्थापना..."} {"inputs":"...यांनी ठेवली. \n\nजोसेफ कोनी 2006 मध्ये\n\nहा आत्मघात आहे, असाच सल्ला त्यांना त्यांच्या आप्तेष्टांनी आणि कुटुंबीयांनी दिला. \n\n\"मला अनेकांनी सांगितलं, 'राजीनामा दे, त्यांना तुला ठार करायचं आहे.' मित्र येऊन सांगायचे, 'हे महिलांचं काम नाही. त्यांनी हे काम तुला का दिलं? तुला कसलाच अनुभव नाही.'\"\n\nलॉर्ड्स रिसिस्टंट ऑर्मीचा क्रूर नेता जोसेफ केनी याच्याशी वाटाघाटी करायला कुणीच तयार नव्हतं, हे तर उघडच होतं. केनी सुरुवातीला बुवाबाजी करायचा. त्यानंतर त्याने स्वतःला देवाचा प्रेषित घोषित केलं होतं. त्याने त्याच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"पडत आहेत, असं म्हणत ते खाली कोसळत होते. ते सगळं खूप विचित्र होतं. त्याने लष्करी गणवेश घातला होता. तो नक्कीच धमकावण्याच्या इराद्याने आला होता.\"\n\nपुढच्या 18 महिन्यात दोघांच्या अनेकदा भेटी झाल्या. आता तो बिगोम्बेला 'आई' म्हणू लागला होता. नंतर नंतर तो राष्ट्राध्यक्ष मुसेव्हिनी यांच्याशी शांतता चर्चा करण्यासाठी जंगलातून बाहेर यायला तयार झाला. \n\nबिगोम्बे परतल्या आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षांना वाटाघाटीसाठी वातावरण तयार करण्याचा, असा सल्ला दिला. मात्र, मुसेव्हिनी यांनी बिगोम्बे यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करत सार्वजनिक सभा घेतली आणि कोनीने तात्काळ जंगलातून बाहेर यावं, अन्यथा सैन्याचा सामना करण्यास सज्ज हो, असं आव्हान दिलं. \n\nचवताळलेल्या कोनीने राष्ट्राध्यक्षांच्या या आव्हानाला सुदानच्या सीमेवर 300 लोकांच्या कत्तली करून उत्तर दिलं. \n\nउद्विग्न झालेल्या बिगोम्बे यांनी राजीनामा दिला आणि त्या अमेरिकेला निघून गेल्या. \n\nत्या सांगतात, \"मी उद्ध्वस्त झाले होते. विमानात मी रडले. तो खूपच दुःखद पराभव होता. पण, ते माझं नाही तर लोकांचं दुःख होतं.\"\n\nउत्तर युगांडामधील जंगलातील चर्चा\n\nत्यांनी पुन्हा हार्वर्डमध्ये प्रवेश घेतला आणि त्यानंतर वॉशिंग्टनमध्ये जागतिक बँकेत नोकरीवर रूजू झाल्या. पुढे 2004 सालच्या एका सकाळी त्यांनी टीव्ही सुरू केला आणि सगळंच बदललं. सीएनएन या वृत्तवाहिनीवर बातमी सुरू होती. लॉर्ड्स रेझिस्टंट आर्मिनी कॅम्पवर हल्ला चढवून 300 लोकांना ठार केलं होतं. \n\nत्या सांगतात, \"मग एका बातमीच्या फ्रेममध्ये माझा फोटो आला. एकमेव व्यक्ती जिने युद्ध जवळपास संपवलं होतं. एकमेव व्यक्ती जी बंडखोरांच्या नेत्याला भेटली होती, असा उल्लेख होता. तेव्हा मला वाटलं हे माझ्यासाठी बोलावणं आहे.\"\n\nबिगोम्बे युगांडात परतल्या आणि त्यांनी कोनीसोबत पुन्हा एका नव्या भेटीसाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना वाटलं की युगांडा सरकारचा निधी घेतला तर तो आपल्या निष्पक्षपातीपणाशी तडजोड केल्यासारखं होईल. त्यामुळे त्या स्वतःच्या पैशाने गेल्या. त्यांनी त्यांच्या मुलीच्या शिकवणीसाठी साठवलेली रक्कम खर्च केली. \n\nएव्हाना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) कोनीला युद्ध गुन्हे आणि मानवतेविरोधातल्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं होतं. बिगोम्बे यांच्या कार्याने 2006 साली दक्षिण सुदानमध्ये शांतता चर्चेचा पाया रचला. मात्र, ऐनवेळी कोनीने शांतता करारावर स्वाक्षरी करायला नकार..."} {"inputs":"...यांनी त्यांना सांगितलं की, येमेनच्या दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना सायंकाळी सात वाजता दिल्लीत लॅंड करण्यासाठी निरोप दिला आहे.\n\nम्हणजे इंदिरा गांधी त्यांना रिसीव्ह करतील आणि नंतर राजकुमारी अॅनच्या भोजनच्या कार्यक्रमाला जाऊ शकतील. \n\nपण अचानक तिथं उपस्थित असलेला सुरक्षाकर्मचारी बिअंतसिंगनं रिव्हॉल्वर काढून इंदिरा गांधींवर गोळी झाडली. ही गोळी त्यांच्या पोटात शिरली. \n\nइंदिरा गांधींनी त्यांचा चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला. पण बिअंतसिंगनं अगदी जवळून झाडलेल्या गोळ्या त्यांच्या बगलेत, छा... उर्वरित लेख लिहा:","targets":"दिरांची परिस्थिती पाहून त्या गाडीत बसल्या. इंदिरांचं डोकं त्यांनी त्यांच्या मांडीवर घेतलं होतं. \n\nकार सुसाट वेगाने 'एम्स'कडे धावू लागली. चार किलोमीटरच्या या मार्गावर कुणीही काहीही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं. सोनियांचे कपडे रक्तानं भरले होते. \n\nहॉस्पिटल बाहेर उपस्थित लोक\n\nगाडी 9 वाजून 32 मिनिटांनी एम्समध्ये अँब्युलन्स पोहोचली. इंदिरांचा रक्तगट ओ आरएच निगेटिव्ह. तो इथे पुरेशा प्रमाणात उपलब्ध होता. \n\nपण इंदिरा गांधी गंभीर आहेत, याची पूर्वकल्पना सफदरजंग रोडवरून कुणीही एम्समध्ये फोन करून दिली नव्हती. \n\nजेव्हा इमर्जन्सी वॉर्डचं गेट उघडलं, तेव्हा तिथे स्ट्रेचरही नव्हतं, त्यामुळं इंदिरांना गाडीतून खाली उतरवण्यास 3 मिनिटं लागली होती. \n\nइंदिरांना या परिस्थितीमध्ये पाहून तिथे उपस्थित डॉक्टर घाबरून गेले होते. \n\nवरिष्ठ डॉक्टरांना तातडीनं याची कल्पना देण्यात आली. काही मिनिटातंच डॉ. गुलेरिया, डॉ. एम. एम. कपूर आणि डॉ. एस. बालाराम तिथे धावतच आले. \n\nएलेक्ट्रोकार्डियोग्राममध्ये इंदिरांच्या हृदयात काही हालचाल जाणवत होती, पण त्यांची नाडी लागत नव्हती. त्यांच्या डोळ्यावरून दिसत होतं की, त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. \n\nएक डॉक्टर त्यांना तोंडावाटे पाईप ऑक्सिजनचा पाईप टाकत होता. इंदिरांना 80 बाटल्या रक्त चढवण्यात आलं होतं. \n\nडॉक्टर गुलेरिया म्हणतात, \"मला पाहता क्षणीच वाटलं होतं की, त्यांनी हे जग सोडलं आहे. पण खात्रीसाठी मी ईसीजी घेतला.\"\n\n\"त्यावेळी उपस्थित आरोग्य मंत्री शंकरानंद यांना विचारलं पुढं काय करायचं? त्यांना मृत घोषित करायचं का? ते म्हणाले, \"नाही\". मग आम्ही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं.\"\n\nफक्त हृदय शाबूत \n\nइंदिरा गांधी\n\nडॉक्टरांनी त्यांचं शरीर हार्ट अॅंड लंग मशीनला जोडलं. हे यंत्र रक्त शुद्ध करतं. त्यामुळं त्यांच्या शरीराचं तापमान 37 डिग्री इतकं खाली आलं होतं. त्या या जगात नाहीत, हे आता स्पष्ट झालं होतं. पण तरीही त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आलं. \n\nइंदिरांच्या यकृतात गोळी लागली होती. तर मोठ्या आतडीत 12 गोळ्या लागल्या होत्या. लहान आतड्यांना गंभीर इजा झाली होती. \n\nत्यांच्या फुप्फुसात गोळी लागली होती, तसंच गोळी लागल्यानं बरगडीचं हाड मोडलं होतं. फक्त त्यांचं हृदय सुस्थितीमध्ये होतं. \n\nसुनियोजित हत्या \n\nगोळीबारानंतर 4 तासांनंतर म्हणजेच 2 वाजून 23 मिनिटांनी इंदिरा गांधींना मृत घोषित करण्यात आलं. पण सरकारी..."} {"inputs":"...यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. \n\nते म्हणाले, \"शिक्षण विभागाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्यात येत आहेत. याबाबत शाळा व्यवस्थापन समित्या, शिक्षक व पालक वर्ग यांची मते जाणून घेऊनच व सुरक्षेबाबत संपूर्ण काळजी घेऊनच शाळा सुरु करण्यात येत आहेत. \n\nसुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत आहे. शाळेतील सुविधा व परिसरातील येण्या-जाण्याचे मार्ग, गर्दीची ठिकाणे आदी लक्षात घेऊन शाळा व्यवस्थापन समितीच्या विचार विनिमयानंतरच शाळा चालू करण्यात याव्यात अशी सुचना श... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी वेगळी होती. आणि आता प्रभाव वाढलेला आहे. त्यामुळे सरकारने हा पुनर्विचार केला पाहिजे. याबाबती आम्ही वर्षाताई गायकवाड आणि मुख्यमंत्र्यांसोबत बोलू. अकोल्याचा पालकमंत्री म्हणून, जिल्हा प्रशासनाची कारवाई म्हणून आम्ही सुद्धा या निर्णायाचा पुनर्विचार करून शाळेची सुरुवात लांबणीवर टाकण्याचा प्रयत्न एकंदरीत वातावरण पाहून करण्याचा निर्णय घेणार आहोत.\"\n\nशाळा उघडण्याबद्दल पालक म्हणतात...\n\nमुंबईतल्या शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाचं नेशन वाईड पॅरेंट्स असोसिएशनने स्वागत केलंय. संघटनेच्या प्रमुख अनुभा सहाय यांनी सांगितले, \"मुंबई,पुणेसारख्या शहरांमध्ये परिस्थिती आजही नियंत्रणात नाही. दिवाळीनंतर दुसरी लाट येऊ शकते यामुळे पालकांच्या मनात भीती आहे. उर्वरित भागातही विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे आम्हाला वाटते. सरकारने घाईघाईत निर्णय घेऊ नये. यामुळे पालकांमध्ये अधिक गोंधळ निर्माण होतो आणि संभ्रम वाढतो.\" दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारने ठोस पर्यायी व्यवस्था तयार करावी, अशी मागणीही संघटनेने केली आहे.\n\nप्रातिनिधीक फोटो\n\nराज्यात जिथे शाळा सुरू होणार आहेत, तिथे मुलांना शाळेत पाठवताना पालकांना लेखी परवानगी देणार पत्र शाळेला द्यावं लागेल. आणि पालकांमध्ये याविषयी नाराजी आहे. अनेक पालक आपल्या मुलांना धोका पत्करून शाळेत पाठवायला तयार नाहीत. \n\nअनेक ठिकाणी पूर्वतयारीमध्ये करण्यात आलेल्या कोव्हिड चाचणीत शिक्षक पॉझिटिव्ह आढळल्यानेही पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. \n\nकोल्हापूरमध्ये 9वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासाठीची तयारी करण्यात येतेय. राजेंद्र नगर परिसरात राहणाऱ्या सुप्रिया साबळे यांनी लेखी परवानगी द्यायला नकार दर्शवला. \"आपल्या मुलीला शाळेत पाठवताना ती जबाबदारी शाळेची नसून आमची असणार आहे त्यामुळे ही जबाबदारी आम्ही कशी घेणार असा प्रश्न आहे\", असं त्या सांगतात. \"सध्या तरी आपण मुलीला शाळेत पाठवणार नाही. शाळा सुरू झाल्यानंतर काही दिवसांनी शाळेत पाठवण्याबाबत विचार करू\", असंही साबळे यांनी म्हटलंय. \n\nतर व्यवसायाने शिक्षक असणाऱ्या शिवाजी पाटील यांनी आपण आपल्या मुलीला शाळेत पाठवण्यास तयार असल्याचं सांगितलं. पालक म्हणून विचलित असलो तरीही मुलीला शाळेत पाठवणार असून शाळेने सोशल डिस्टंन्सिंग आणि सॅनिटाईझ करणं या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पाटील यांची मुलगी नववीत आहे तर शिवाजी पाटील हे स्वतः एक शिक्षक आहेत. \n\nशिक्षक..."} {"inputs":"...यांनी येडियुरप्पांना बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांचा अवधी दिला होता. आता कोर्टाच्या आदेशामुळे हा अवधी 13 दिवसांनी कमी झाला आहे. आता सुमारे 28 तासांत त्यांना विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल. \n\nसकाळी 11.20 - हैदराबादमध्ये आमदार\n\nकाँग्रेसचे 70 आमदार आमदार हैदराबादमधल्या हॉटेल ताज कृष्णाबाहेर पडताना. तेलंगणातले काँग्रेस नेते मधू यशोदा गौड यांनी म्हटलं आहे की काँग्रेसकडे 116 आमदारांच्या पाठिंब्याची पत्रं आहेत आणि ती सुप्रीम कोर्टात सादर करण्यात आली आहेत. \n\nसकाळी 11.05 - 'ज्याच्याकडे बहुमत, त्याला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आहे का? \n\nन्या. ए. के. सीकरी \n\nजस्टीस सीकरी यांचा जन्म 7 मार्च 1954ला झाला. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. पदवीनंतर त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली. 1999मध्ये ते दिल्ली हाय कोर्टचे न्यायमूर्ती झाले. \n\n2011मध्ये ते दिल्ली हाय कोर्टाचे चीफ जस्टीस बनले. 2012मध्ये ते पंजाब आणि हरियाणा हाय कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. सुप्रीम कोर्टातली त्यांची कारकीर्द 12 एप्रिल 2013ला सुरू झाली. \n\nमहत्त्वपूर्ण निर्णय: दिल्लीमध्ये फटाक्यांवर बंदी लादली होती. त्याच बरोबर लिव्ह इन रिलेशनशिपवर त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. \n\nन्या. अशोक भूषण \n\nअशोक भूषण यांचा जन्म 5 जुलै 1956ला झाला. त्यांनी 1979मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं. केरळ हाय कोर्टात चीफ जस्टीस म्हणून कामकाज पाहिलेल्या अशोक भूषण यांची सुप्रीम कोर्टातली कारकीर्द 2016मध्ये सुरू झाली. अशोक भूषण आणि जस्टीस सीकरी यांच्या खंडपीठाने मिळून लिव्ह इन रिलेशनशिपवर महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. जर दोन सज्ञान लोकांचं लग्नाचं वय पूर्ण झालं नसेल तरी देखील ते सोबत राहू शकतात असा निर्णय त्यांनी दिला. \n\nजस्टीस अशोक भूषण यांचा कार्यकाळ 4 जुलै 2018 पर्यंत आहे. \n\nन्या. शरद बोबडे \n\nजस्टीस बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956मध्ये नागपूर येथे झाला. त्यांनी नागपूरमधूनच कायद्याचं शिक्षण घेतलं. मुंबई उच्च न्यायालयात अनेक वर्षं काम केल्यानंतर त्यांनी अतिरिक्त न्यायाधीश म्हणून पदभार सांभाळला. 16 ऑक्टोबर 2012 रोजी ते मध्य प्रदेश हाय कोर्टात चीफ जस्टीस बनले. \n\n12 एप्रिल 2013 रोजी ते सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती बनले. गर्भवती महिलेला 26 महिन्यांचा गर्भ पाडण्याची परवानगी मिळणार नाही असा निर्णय त्यांनी दिला होता. \n\nरात्री 1 - आमदारांना राज्याबाहेर हलवलं\n\nकाँग्रेसचे 2 आमदार गायब असल्याची चर्चा काल सुरू होती. त्यानंतर आता काँग्रेस आणि जनता दला (सेक्युलर)च्या सर्व आमदारांना कर्नाटकातून हलवण्यात आलं आहे. हे सगळे आमदार एकाच ठिकाणी राहणार असल्याचं दोन्ही पक्षांनी सांगितलं.\n\nकाँग्रेसनं त्यांच्या सर्व आमदारांना इगल्टन रेसॉर्टमध्ये ठेवलं होतं. या रेसॉर्टची सुरक्षा हटवण्यात आल्याची काल बातमी आली. आता आमदारांना हैदराबादेत हलवण्यात आलं आहे. \n\nजनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) नेते एच. डी. कुमारस्वामी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'घोडेबाजार होऊ नये म्हणून आम्हाला..."} {"inputs":"...यांनीच याविरोधात तक्रार दाखल केली. असं असलं तरी राष्ट्रीय महिला आयोगाकडे येणाऱ्या घरगुती हिंसाचाराच्या तक्रारींमध्ये वाढच होत असल्याचं आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\n\"अशा तक्रारी येण्याचं प्रमाण एवढं वाढलं की, आयोगाने लॉकडाऊनच्या काळात महिलांना आधार मिळावा यासाठी व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरू केली. लॉकडाऊनच्या काळात सगळेच घरी असल्याने फोनवर बोललो तर कुणीतरी ऐकेल अशी भीती ज्या महिलांना वाटते, त्यांच्या मदतीसाठी ही व्हॉट्सअॅप हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे.\n\n23 मार्च ते... उर्वरित लेख लिहा:","targets":"रार करणे, इथल्या स्त्रीसाठी सोपं नाही.\"\n\nसंस्थेने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून घरगुती हिंसाचाराप्रती जागरुकता आणि निधी उभारण्यासाठी सेलिब्रेटीजना जोडलं. या आवाहनाला आतापर्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि यापुढे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू, अशी आशा असल्याचं दारूवाला सांगतात.\n\nभीतीच्या छायेतलं जगणं\n\nघरगुती हिंसाचाराची तक्रार सर्वांत आधी होते ती पोलिसांकडे. मात्र, ते महिलांशी फार सहानुभूतीने वागत नाहीत, असा एक सूर आहे. दुसरं म्हणजे लॉकडाऊनच्या काळात पोलिसांवर कामाचा ताण खूपच वाढला आहे. बंदोबस्तापासून ते कोरोनाग्रस्तांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगपर्यंतचं काम त्यांना करावं लागतंय.\n\nघरगुती हिंसाचारात वाढ\n\nमात्र, संकटात असलेल्या महिलेला मदत नाकारण्यासाठीचं हे कारण असू शकत नाही, असं प्रा. अश्विनी देशपांडे यांचं म्हणणं आहे. अशा महिलांना मदत पोहोचवणं, याचा अत्यावशक सेवेत समावेश करावा जेणेकरून पीडित स्त्रिला सुरक्षित ठिकाणी नेता येईल, असं प्रा. देशपांडे सांगतात.\n\nआपल्यालाही पोलिसांनी मदत केली नाही, असं लक्ष्मी (नाव बदललं आहे) सांगते. नवरा नेहमी दारू पिऊन मारझोड करत असल्याचं लक्ष्मीचं म्हणणं आहे. ती सांगत होती, \"तो माझ्यावर बलात्कार करतो. जोडीदार म्हणून नाही तर त्याची कामेच्छा भागवणाऱ्या एखाद्या वस्तूसारखा माझा वापर करतो.\"\n\nयापूर्वी जेव्हा-जेव्हा हा जाच असह्य व्हायचा लक्ष्मी काही दिवसांसाठी माहेरी निघून जायची. मात्र, लॉकडाऊनमध्ये आता तेही शक्य नाही. नंतर तिला कळलं की तिचा नवरा सेक्स वर्करकडे जातो. त्यामुळे त्याला कोरोना विषाणूची बाधा होईल आणि त्याच्यामुळे घरात तिला तसंच तिच्या मुलांनाही कोरोनाची लागण होईल, अशी भीती तिला वाटू लागली. अखेर तिने पोलिसात तक्रार दाखल केली.\n\nलक्ष्मीने सांगितलं की, पोलीस तक्रार केल्यानंतर पोलिसांनी त्याला दम दिला आणि तो घराबाहेर पडू नये म्हणून त्याची बाईक जप्त केली. पण त्याला ताब्यात घेतलं नाही. \n\nपोलीस ठाण्यातून आल्यावर नवऱ्याने बेदम मारहाण केल्याचं ती सांगते. \"मला वाटलं आता सगळं सपलं.\" लक्ष्मीची 9 वर्षांची मुलगी धावत शेजाऱ्यांकडे गेली आणि त्यांनी मध्यस्थी करून लक्ष्मीला तिच्या नवऱ्याच्या तावडीतून सोडवलं. तिथून लक्ष्मी डॉक्टरांकडे गेली आणि त्यानंतर पोलिसांकडे.\n\nलक्ष्मी सांगत होती, \"मला वाटलं माझ्याकडे बघून तरी पोलीस तक्रार नोंदवून घेतील आणि त्याला अटक करतील. पण, असं काहीच झालं नाही...."} {"inputs":"...यांसोबतच उपमुख्यमंत्रीही विराजमान झाला.\n\nतिरपुडेंनंतर, म्हणजे 1978 पासून आजपर्यंत 8 नेते उपमुख्यमंत्री झाले -\n\nज्येष्ठ पत्रकार दिनकर रायकर म्हणतात, \"उपमुख्यमंत्रिपद हे नेहमीच युत्या-आघाड्यांच्या राजकारणासाठी सोयीचं पद राहिलंय. कधी सत्ता जाण्याच्या भीतीपोटी, कधी सत्ता स्थापण्यातली एखादी अडचण दूर करण्यासाठी, काही ठिकाणी सहमतीतून, काही ठिकाणी वेळ मारुन नेण्यासाठी, तर काही ठिकाणी सोयीचं राजकारण म्हणून हे पद वापरण्यात आलं.\"\n\nहे पद सोयीचं आहे म्हणून किंवा आणखी काही कारण असावं, पण उपमुख्यमंत्रिपदावरील ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहित होता. त्यामुळं काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत मुख्यमंत्रिपदासाठी रामराव आदिकांना जास्त मतं पडली होती. तरीही इंदिरा गांधींनी वसंतदादांना मुख्यमंत्री केलं होतं.\"\n\n\"शिवसेना-भाजप युतीच्या काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्रिपदाचा संघर्ष तसा दिसला नाही. मात्र पुढे काँग्रेस-राष्ट्रवादी दरम्यान अधून-मधून या दोन्ही पदांमध्ये असा संघर्ष डोकं वर काढत राहिला,\" असं हेमंत देसाई सांगतात.\n\n\"काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळात 2004 ते 2008 या काळात उपमुख्यमंत्री राहिलेल्या आर. आर. पाटील यांचा मात्र कधीच मुख्यमंत्र्यांशी संघर्ष झाला नाही, कारण त्यावेळी मुख्यमंत्रिपदी विलासराव देशमुख होते. आर. आर. पाटील आणि विलासरावांमध्ये अनुभवानुसार फरक होता. पाटलांना या अनुभवाचा आदर होता. त्यामुळं तसा संघर्ष झाल्याचे दिसत नाही,\" असं विजय चोरमारे सांगतात.\n\nमुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांचा सातत्यानं संघर्ष राहिला, तो अर्थात वर्चस्व आणि पदासाठी. मग ते नासिकराव तिरपुडे असो, रामराव आदिक असो वा आताचे अजित पवार किंवा अन्य कुणी.\n\nमात्र, महाराष्ट्राच्या सत्तेचा इतिहास असा राहिलाय की, जो नेता उपमुख्यमंत्री बनला तो कधीच मुख्यमंत्रिपदी विराजमान झाला नाही.\n\nउपमुख्यमंत्री कधीच मुख्यमंत्री का बनू शकला नाही?\n\nउपमुख्यमंत्री होणं म्हणजे मुख्यमंत्री कधीही न होणं ही महाराष्ट्राची परंपरा आहे, असं दिनकर रायकर म्हणतात.\n\n\"महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री राहिलेला नेता मुख्यमंत्री बनू शकला नाही, हे वास्तव आहे. मात्र, तो त्या पदाला शाप आहे, असं म्हणणं चूक ठरेल. त्याचवेळी हेही खरंय की, राजकीय क्षेत्रात ही अंधश्रद्धा मानली जाते,\" असं विजय चोरमारे सांगतात.\n\nशिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी\n\nडॉ. अशोक चौसाळकर म्हणतात, \"उपमुख्यमंत्री झालेला नेता आजवर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला नाही, हा केवळ योगायोग आहे. कारण जर आज गोपीनाथ मुंडे हयात असते, तर ते नक्कीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. शिवाय, आजच्या नेत्यांपैकी विचार केल्यास अजित पवार हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेतच. त्यामुळं उपमुख्यमंत्रिपदावरील नेता मुख्यमंत्री होणारच नाही, असं मानणं बरोबर ठरणार नाही.\"\n\nतर विजय चोरमारे सांगतात, \"मुख्यमंत्रिपदी विराजमान होता येत नसलं तरी उपमुख्यमंत्री म्हणजे आघाड्यांच्या राजकारणातलं..."} {"inputs":"...याआधी कधी? \n\nऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारने मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार इतर मागासवर्गीयांना म्हणजे ओबीसींना आरक्षण दिलं.\n\nकुठल्याही जातीचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश करण्यासाठी मंडल आयोगानं काही निकष आखून दिले आहेत.\n\nमहाराष्ट्रात 1995 साली स्थापन झालेल्या पहिल्या राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. खत्री यांच्याकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न आला. त्यांनी 2000 साली अहवाल सादर केला.\n\nज्या पोटजातींची नोंद मराठा-कुणबी किंवा कुणबी-मराठा अशी आहेत, त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊ शक... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग हा नवीन प्रवर्ग तयार करण्यात आला. त्यांना ओबीसी म्हणून आयडेंटिफाय करणं हे अधिक सोयीचं होतं. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्या. एम. जी. गायकवाड यांनीही मराठा हे कुणबी असल्याचं म्हटलं होतं,\" असं दिलीप तौर यांनी म्हटलं. \n\n\"महाराष्ट्रात ओबीसींना 19 टक्के आरक्षण आहे. त्यांच्या लोकसंख्येशी तुलना करता हे प्रमाण अधिक आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाची लोकसंख्या 31 टक्के आहे. दोन्ही समाजांच्या लोकसंख्येचा विचार करता ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देता येईल.\"\n\nहे कसं शक्य होईल, याबद्दल अधिक विस्तारानं सांगताना दिलीप तौर यांनी म्हटलं की, ओबीसी समाजाला जे 19 टक्के आरक्षण आहे, ते तसंच ठेवायचं. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करून त्यांना 13 टक्के आरक्षण द्यायचं. म्हणजे ओबीसी प्रवर्गाचं एकूण आरक्षण हे 32 टक्के होईल. \n\nपण यामुळेही सर्वोच्च न्यायालयाच्या 50 टक्क्यांच्या मर्यादेचं उल्लंघन होत नाही का? या प्रश्नाचं उत्तर देताना दिलीप तौर यांनी म्हटलं, \"आज देशातल्या 28 राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण आहे. तामिळनाडूचंच उदाहरण घ्या. \n\nया राज्यात 69 टक्के आरक्षण आहे. याबद्दलचं प्रिन्सिपल असं आहे, की एखाद्या राज्यात मागास समाजाची संख्याच 70 टक्के किंवा अधिक असेल तर 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण वैध ठरू शकतं. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करणं व्यवहार्य ठरू शकतं.\"\n\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकाकर्ते अॅड. विनोद पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की, मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये करण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे आणि तो पुढचा मुद्दा आहे. सध्या आमचं प्राधान्य हे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला जी स्थगिती मिळाली आहे, ती कशी हटवता येईल हे पाहणं आहे. \n\n\"मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये व्हावा या मागणीमुळे सर्वोच्च न्यायालयातील आरक्षणावरची स्थगिती हटणार नाहीये. त्यामुळे हातातला विषय सोडून सध्या तरी आम्हाला नवीन मुद्द्याच्या मागे लागायचं नाहीये. सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आम्ही अशा टप्प्यावर आलो आहोत, तिथून पुढचं जावं लागेल.\" \n\nघटनादुरुस्तीमध्येच त्रुटी?\n\nमराठा समाजाचा ओबीसींमध्ये समावेश होणं ही खूप पुढची गोष्ट आहे. मुळात राज्यघटनेच्या कलम 342 (अ) मध्ये दुरुस्ती करण्यासाठी करण्यात आलेल्या 102 घटनादुरुस्तीमध्येच त्रुटी आहेत. त्यामुळे..."} {"inputs":"...याउद्दीन बर्नी (1285-1357) यांच्यानुसार खिलजीनं विविध प्रकाराच्या वस्तूंसाठी स्वतंत्र बाजारपेठांची व्यवस्था अंगीकारली होती. उदाहरणार्थ, खाद्यपदार्थांसाठी एक बाजारपेठ होती. कपडे, तेल आणि तूप यांची एकत्रित बाजारपेठ होती. \n\nशाही भांडार\n\nखिलजीकडे बाजारभाव नियंत्रणात आणण्यासाठी एक मोठी फौज होती. काळाबाजार रोखण्यासाठी खिलजीनं शाही भांडार सारखी सुविधा सुरू केली.\n\nया भांडारांमध्ये मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थांची विक्री व्हायची आणि याच भांडाराच्या माध्यमातून घाऊक विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना व्यासपीठ उ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पीकं पिकतात, शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांना सामोरे जावं लागतं, कोणत्या नैसर्गिक अडचणी येतात याची स्थानिकांना जाण होती. शेतकरी आणि श्रमिकांचा विचार करणारा खिलजी पहिलाच बादशहा होता.\" \n\nमोठ्या लढाया जिंकण्यासाठी अलाउद्दीन प्रसिद्ध होता.\n\nखिलजीनं मंगोलांपासून भारताचा बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दिल्ली साम्राज्याच्या सीमा त्यांनं निश्चित करून मंगोलांचं आक्रमण खिळखिळं केलं. \n\nभारतावर सगळ्यात मोठं आक्रमण मंगोलांनी केलं होतं. मंगोलांनी मध्य आशिया आणि इराणवर कब्जा केला होता. ते भारतावर सातत्यानं आक्रमण करत होते. खिलजीचं योगदान म्हणजे त्यांनं असंख्य लढाया लढल्या आणि जिंकल्या. यामुळेच मंगोल दूर राहिले. \n\nखिलजीनं सीरी नावाचं शहर विकसित केलं. कुतुब महरौली या जुन्या शहराची तटबंदी मजबूत केली. सीमेपासून दिल्लीपर्यंत सुरक्षा चौक्या उभारल्या. यामुळे मंगोलांच्या आक्रमणाला वेसण बसली. 24 तास आणि सातही दिवस सतर्क आणि तयार अशा सैनिकांची फौज खिलजीनं बांधली. \n\nशक्तिशाली राजा \n\nप्राध्यापक हैदर सांगतात, \"खिलजी शक्तिशाली राजा होते. प्रत्येक राजासमोर दोन प्रकारच्या समस्या असतात. प्रतिस्पर्ध्यांपासून राज्याचा बचाव करणं आणि स्वत:चं राज्य वाढवून ताकद वाढवणं. अधिकाअधिक राज्यांना आपल्या ताफ्यात सामील करणं हेही राजाचं उद्दिष्ट असतं. सत्ताकेंद्र प्रस्थापित करून त्याची ताकद समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवणं हा राजा आणि प्रशासनाचा हेतू असतो.\" \n\nअलाउद्दीन खिलजी.\n\nअलाउद्दीन दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरला. त्यांनं आपल्या प्रजेसाठी सुरक्षाकवच उभारलं. त्याचवेळी स्वत:चं राज्य सातत्यानं विस्तारत ठेवलं. विविध क्षेत्रात सुधारणांची घडी बसवणाऱ्या खिलजीला मोठ्या लढाया जिंकणारा प्रशासक म्हणून ओळखले जातं.\n\nमंगोल आक्रमणाला थोपवण्यात खिलजीचा प्रचंड वेळ आणि ऊर्जा खर्ची झाली होती. युद्धात पकडलेल्या मंगोल सैनिकांना दिल्लीत राहण्यासाठी जागा दिली. यापैकी अनेकजण आश्रित म्हणून राहू लागले. \n\nकाकांची हत्या करून राजापदी स्वार\n\nदिल्लीस्थित मंगोल सैनिकांमध्ये फूट पडल्यानंतर खिलजीनं हरलेल्या मंगोल सैनिकांचं शीर विजयी चषक म्हणून दिल्लीतल्या प्रदर्शनात मांडले होतं. मंगोल सैनिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरावं यासाठी सैनिकांची शीरं चुन्यात घोळवून भिंतीवर लटकवली होती. \n\nअलाउदीन खिलजी हा काका आणि सासरा जलालुद्दीन खिलजीच्या कार्यकाळात अर्थात 1291 मध्ये कडा प्रांताचा..."} {"inputs":"...याच वर्षी 25 जुलैला युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या कार्यालयातून एक फोन कॉल करण्यात आला. एका व्हिसलब्लोअरने या कॉलविषयीचा सगळा तपशील मागितला होता.\n\nहा व्हिसलब्लोअर एक अमेरिकन अधिकारी होता. त्यांनी दाखल केलेली तक्रार ही 'ताबडतोब दखल घेण्याजोगी' आणि विश्वासार्ह मानली गेली. या व्यक्तीने केलेल्या तक्रारीची प्रत संसदेत मांडण्यात यावी अशी मागणी डेमोक्रॅट खासदारांनी केली होती.\n\nयानंतर अमेरिकन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांनी राष्ट्रपती ट्रंप यांच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"लांशी असलेले संबंध गुप्त ठेवण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतरही महाभियोग चालवण्याची चर्चा सुरु झाली होती.\n\nमात्र, डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात अजूनही एकदाही महाभियोग चालवण्यात आलेला नाही.\n\nमहाभियोगाची प्रक्रिया\n\nमहाभियोगाचा प्रस्ताव स्वीकारण्यात आल्यानंतर अमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्षाला राष्ट्रद्रोह, लाच आणि इतर गंभीर अपराधांबद्दल महाभियोगाला सामोरं जावं लागतं.\n\nमहाभियोगाची ही प्रक्रिया अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजपासून सुरू होते आणि ती मंजूर करण्यासाठी साधारण बहुमत गरजेचं असतं.\n\nसिनेटमध्ये यावर एक सुनावणी होते पण इथे महाभियोगाला मंजुरी देण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते.\n\nअमेरिकेच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही अमेरिकन राष्ट्राध्यक्षाला महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे हटवण्यात आलेलं नाही. आतापर्यंत फक्त दोनच राष्ट्राध्यक्षांना महाभियोगाला सामोरं जावं लागलं आहे.\n\n1868 मध्ये जॉन्सन यांच्या विरुद्ध महाभियोग आणण्यात आला होता. जॉन्सन यांचं प्रकरण बिल क्लिंटन यांच्या अगदी विरुद्ध होतं. केवळ एका मताने जॉन्सन यांच्यावरचा महाभियोग वाचला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...याचं आम्हाला दिसलं. ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. हल्लोखोरांशी बोलल्यावर त्यांना हे व्यक्ती अपहरण करणाऱ्या टोळीचे सदस्य असल्याचा संशय आला. खरे आणि खोटे मेसेज न ओळखता आल्यामुळे आम्ही गोंधळून गेलो,\" असं नागभूषण या गावकऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\n\"स्मार्टफोनच्या अति वापरामुळे अशा मेसेजेसला चालना मिळाली आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होतो,\" मंचला पोलीस स्टेशनचे सर्कल इन्स्पेक्टर रामभाऊ यांनी बीबीसीला सांगितलं. लोक वस्तुस्थिती नीट तपासून पाहत नाहीत असं ते म्हणाले.\n\nरचकोंडा भागा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहिती मिळते तेव्हा लोकांनी नीट विचार करावा आणि गरज पडल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी,\" असं तेलंगणाचे सीआयडी सायबर क्राईम पोलीस अधीक्षक राम मोहन म्हणाले. \n\nतेलंगणातल्या गदवाल जिल्ह्यातल्या जोगुलांबामध्ये पोलीस अधीक्षक रेमा राजेश्वरी यांनी लोकांमध्ये जागृती पसरवण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सोशल मीडियावरील फेक मेसेजेसच्या विरोधात हा कार्यक्रम आयोजित केला होता. \n\nपोलिसांनी सुद्धा फेक मेसेज संदर्भात मोठी मोहीम सुरू केली आहे. जेव्हा एखादा संशयास्पद मेसेज येतो तेव्हा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये 100 नंबर डायल करून तक्रार करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...याचं दिसून येतं. \n\nपुणे विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डनुसार पुण्यात मंगळवारी (27 एप्रिल) 227 ऑक्सिजन बेड तर 1158 आयसोलेशन बेड उपलब्ध होते. अनेक स्वयंसेवी संस्थांनी कोव्हिड केअर सेंटर उभारल्याने बेडची संख्याही वाढत आहे.\n\nदुसरीकडे, पुण्यात अजूनही रेमडेसिवीरचा तुटवडा आहे. याबाबत गेल्या आठवड्यात रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं होतं. त्यानंतर प्रशासनाने रेमडेसिवीर औषधासाठी हेल्पलाईन बनवली. पण तरीही रुग्णांच्या नातेवाईकांना हे औषध मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हायला मिळतो. \n\nठाणे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेटही 30.67 टक्के इतका आहे. राज्याच्या सरासरीपेक्षा (25.55 टक्के) हा जास्त असल्याने ठाण्याकडे विशेष लक्ष असणार आहे. \n\nशिवाय, ठाणे क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर शहरीकरण आहे. राज्यात सर्वाधिक महानगरपालिक ठाणे जिल्ह्यातच आहेत. \n\nअंदाजानुसार ठाण्यात 19 हजार 821 आयसोलेशन खाटा, 4949 ऑक्सिजन खाटा, 1267 ICU खाटा आणि 432 व्हेंटीलेटर्स यांची कमतरता भासू शकते. त्यामुळे येथील परिस्थिती जास्त संवेदनशील मानली जाते. \n\nनागपूर - \n\nगेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्ययंत्रणा अपुरी पडत आहे. नागपूर महानगर पालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार शहरात गेल्या आठवडाभरात एकही वेंटीलेटर बेड नव्या रुग्णांसाठी उपलब्ध नव्हते.\n\nनागपूर शहरातील महानगर पालिका क्षेत्रात 551 वेंटीलेटर्स उपलब्ध आहेत. महापालिका क्षेत्रात 4 हजार 521 एवढे ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स आहेत. 1 हजार 924 एवढे आयसीयु एवढे बेड्स आहेत. तर विना ऑक्सिजन सपोर्टचे 350 बेड्स उपलब्ध आहेत.\n\nपण या पैकी गेल्या आठवडाभरात महानगरपालिकेच्या डॅशबोर्डवर माहितीनुसार ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स कधीही 40 च्या वर उपलब्ध नव्हते. तर ऑक्सिजन सपोर्ट असणारे बेड्स 50 च्या वर उपलब्ध नव्हते.\n\nगेल्या आठवडाभरात नागपूर जिल्ह्यातील कोरोना संक्रमणाचा आलेख जरी वाढता असला तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची सुद्धा संख्या वाढली आहे. मंगळवारी 27 एप्रिल रोजी 6 हजार 287 एवढे रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर शहर आणि ग्रामिण मिळून 101 रुग्णांचा मृत्यू झाला. यात महापालिका क्षेत्रातील 54 लोक तर ग्रामिण मधील 39 लोकांचा समावेश आहे.\n\n24 एप्रिल रोजी एकूण बेड्‌सची संख्या 7144 इतकी झाली आहे. अर्थात सप्टेंबर 2020 नंतर 5 हजाप 630 बेड्‌स वाढविण्यात आले आहेत. सध्या नागपूर शहरात 4 हजार 653 बेड्‌स ऑक्सिजनसह असून 2 हजार 113 बेड्‌स आय.सी.यू.चे आहेत तर 542 बेड्‌स व्हेन्टिलेटर्स आहेत. ही संख्या पुन्हा वाढणार असून यासाठी प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली. \n\nनाशिक - \n\nगेल्या महिन्यात नाशिकमधील कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट प्रचंड वाढला होता. तर 17 एप्रिलच्या एका अहवालानुसार प्रति दशलक्ष कोरोनाचा फटका बसलेल्या चार शहरांमध्ये नाशिक आघाडीवर होतं. \n\nनाशिकमध्ये एका महिन्यात एका दिवसातील सर्वाधिक..."} {"inputs":"...याचा निर्णय घेतला.\n\n\"आम्ही १० किलो गव्हाचं पीठ, बटाटे आणि टोमॅटो विकत घेतले. रात्रीपुरता रस्त्याच्या कडेला मुक्काम टाकायचा, तिथेच जेवण करायचं आणि पुन्हा सकाळी निघायचं असं आम्ही ठरवलंय\", कालीबाईंनी मला सांगितलं. \n\nतीन मजली शाळेच्या इमारतीत वर्गांमधील बाकडी काढून तिथे लोखंडी खाटा आणि गाद्या टाकल्या होत्या. सरकारकडून त्यांना रोज शिजवलेलं अन्न पुरवलं जातंय. मुलांसाठी दुधाची आणि गरोदर महिलांसाठी फळांची व्यवस्था करण्यात येतेय. \n\nकालीबाई म्हणाल्या- \"इथे चांगली सोय करण्यात आली आहे. पण आम्हाला लवकरात ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्णय झाला तर शेल्टरमध्ये राहणाऱ्या मनोज अहिरवाल याच्यासारख्या कुटुंबांना त्याचा फायदा होईल. \n\n\"हे शेल्टर २९ मार्चला सुरू करण्यात आलं. इथे असणाऱ्या ३८० लोकांची रोज सकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून तपासणी करण्यात येते. अजूनपर्यंत इथे एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही\", अशी माहिती आरोग्य अधिकारी नीलम चौधरी यांनी दिलीये.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...याची प्रकरणेही वाढत चालली आहेत.\n\nप्राध्यापक टॉम यांच्यानुसार लोकप्रिय नेते संस्थात्मक यंत्रणांचा तिरस्कार करतात. \"ब्राझील, भारत आणि अमेरिकेत स्वतःच्या लोकप्रियतेला महत्त्व देणारे नेते आहेत आणि त्यांना संस्थात्मक यंत्रणा आवडत नाहीत. त्यांना त्यांच्या लोकप्रियतेवर परिणाम करणारी कोणतीही गोष्ट आवडत नाही. या तिन्ही देशांच्या नेत्यांचे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केलेले काम प्रभावी नाही. तिन्ही देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत आहे.\"\n\nअमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्रमातला इतिहास बदलणं, ऐतिहासिक स्थळांमध्ये बदल करणं या गोष्टी लोकशाहीसाठी घातक असल्याचं प्राध्यापक टॉम यांना वाटतं. \n\nअघोषित आणीबाणी?\n\nप्राध्यापक टॉम यांच्यामते आता राजकारण बदललं आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी आणीबाणी घोषित करण्याची गरज भासत नाही. \n\nआज इंदिरा गांधी पंतप्रधान असत्या तर 1975-77 प्रमाणे त्यांना आणीबाणी घोषित करुन लोकशाहीची पायमल्ली करण्याची गरज भासली नसती.\n\nटॉम सांगतात, \"आताच्या काळात सत्ता बळकवण्यासाठी डाव्या बंडाची आवश्यकता नाही. मीडियावर नियंत्रण मिळवत एक एक संस्था ताब्यात घेता येऊ शकते.\n\nआणीबाणीला 45 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नेते आणि सामाजिक कार्यकर्ते योगेंद्र यादव यांनी एक लेख लिहिला होता. या लेखातले मुद्देही प्राध्यापक टॉम यांनी केलेल्या विश्लेषणाला दुजोरा देतात.\n\nते लिहितात, \"आणीबाणीची औपचारिक घोषणा करण्यात आली होती. पण लोकशाहीवर नियंत्रण मिळवण्यासाठी असं करावं लागत नाही. आता कागदोपत्री आणीबाणी नसली तरी सध्याच्या नवीन व्यवस्थेत तिचा अंत होईल की नाही याची कल्पना नाही. लोकशाहीला भविष्यात धोका नसून सध्या आपण ज्या परिस्थितीत राहतोय तिथेच लोकशाही नष्ट केली जातीये.\" \n\nप्रा.टॉम सांगतात की, डेमोक्रेटिक बॅकस्लायडिंग किंवा हळूहळू कायदेशीर मार्गाने सत्ता बळकट करण्याचे प्रयत्न होत असतानाही विरोधकांच्या ते लक्षात न येणं ही खरी अडचण आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून याविरोधात संघर्ष करण्याबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट नाही.\n\nविरोधकांमध्ये एकजुटीचा अभाव?\n\nपत्रकार पंकज वोहरा यांच्या मते सध्याच्या परिस्थितीला केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरता येणार नाही. \n\n\"काँग्रेसच्या अधोगतीमुळे भाजपला संस्थांकडे दुर्लक्ष करण्याचं बळ मिळालं. अनेकदा तर संस्थात्मक यंत्रणेला कमकुवत करण्याचीही गरज भासली नाही. कारण त्या संस्थाच सरकारच्या भूमिकेशी सहमत होत्या. अशा परिस्थितीत आणीबाणी जाहीर करण्याची गरजच भासत नाही.\"\n\n\"विरोधकांमध्येच मतभेद असल्याने बहुसंख्यांना सामोरं जायला ते धजावतात. सत्ताधारी पक्ष अजेंडा ठरवत असताना विरोधकांकडे मात्र त्याला पर्याय नसतो. त्यामुळे सामान्य लोक आपोआपच सत्ताधारी पक्षाकडे झुकतात. जे मोजके लोक विरोध करतात त्यांना त्याचा फटका बसतो. लोक सत्ताधारी पक्षाला जबाबदार ठरवू शकत नाहीत. अशा परिस्थितीला दुर्दैवी म्हणावं लागेल.\"\n\nपंकज वोहरांच्या मते काँग्रेसनंही निराशा केली..."} {"inputs":"...याचे रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, \"हर्ड इम्युनिटी संपूर्ण समाजामध्ये कधी तयार होईल, हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. ती 6 महिन्यांमध्ये होईल की वर्षामध्ये होईल हे निश्चितपणे सांगता येत नाही. त्या त्या आजाराचा प्रसाराचा वेग, आणि तो प्रसार टाळण्याकरता समाजाने केलेले उपाय, त्या उपायांमधली परिणामकारकता किती आहे त्याच्यानुसार ही हर्ड इम्युनिटी कधी तयार होईल हे ठरत असतं.\"\n\nलसीकरणाने कशी तयार होते हर्ड इम्युनिटी?\n\nरोगाचा प्रतिबंध करणारी एखादी प्रभावी लस जर तयार झाली आणि ती लोकसंख्येच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"होतं, \"सगळ्या अंदाजांनुसार सुरक्षित आणि परिणामकारक लस विकसित व्हायला किमान 18 महिने लागतील. आणि अशा अनेक लसींची आपल्याला गरज असेल. त्यानंतर लसींचं उत्पादन आणि वापर सुरू होईल. जगभरातल्या 7.8 अब्ज लोकांपर्यंत ही लस पोहोचायला आणखी वर्षभराचा कालावधी लागेल.\" \n\nम्हणजे ही लस सगळ्यांपर्यंत पोहोचायला पुढची किमान अडीच वर्षं लस लागतील. शिवाय लसीच्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी तयार होण्यासाठी लोकसंख्येतल्या ठराविक टक्के लोकांना लस द्यावी लागते. या प्रमाणाला म्हणतात - थ्रेशहोल्ड (Threshold). ही टक्केवारी जर खाली आली, तर आजार पुन्हा डोकं वर काढू शकतो. \n\nहर्ड इम्युनिटीवर कोणत्या देशानं भर दिलाय?\n\nजगभरातले देश लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारत असताना एका देशाने मात्र लॉकडाऊन न लावता लोकांसाठी फक्त काही मर्यादा घालून दिल्या. हा देश होता स्वीडन. \n\n1 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या युरोपीय देशात लोकांना सोशल डिस्टन्सिंग पाळायला सांगण्यात आलं. \n\nवयोवृद्धांना जपण्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वं सांगण्यात आली, पण रोजच्या व्यवहारांवर बंधन घालण्यात आलं नाही. वैज्ञानिक आणि संशोधकांनी अभ्यासानंतर सुचवलेल्या गोष्टी आपण अंमलात आणत असल्याचं तिथल्या सरकारने म्हटलं आणि लोकांनी याला पाठिंबा दिला. \n\nमे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत 26% लोकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता तिथल्या सार्वजनिक आरोग्य विभागाने व्यक्त केली होती. राजधानी स्टॉकहोममध्ये राहणाऱ्या निम्म्यापेक्षा जास्त लोकांना संसर्ग होईल असाही अंदाज होता. पण कठोर निर्बंध लावलेल्या देशांत राहणाऱ्या लोकांपेक्षा स्वीडनमधल्या लोकांची इम्युनिटी जास्त असेल असा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. \n\n\n\nअर्थात, यावर टीकाही झाली. स्वीडीश सरकारची धोरणं योग्य नसल्याचं सांगणाऱ्यांमध्ये काही वैज्ञानिकही होते. त्यातच आता स्वीडनमधल्या 'केअर होम्स'मधल्या वृद्धांच्या मृत्यूंची संख्या वाढलेली आहे. म्हणूनही टीका होतेय. 19 मे पर्यंत स्वीडनमध्ये 3,698 मृत्यू झाले होते. यापैकी बहुतेकांचं वय 70 वर्षांपेक्षा जास्त होतं. \n\nपण आपण हे सगळं हर्ड इम्युनिटी निर्माण करण्यासाठी केलं नाही, तर सौम्य स्वरूपाचे निर्बंध लावले तर त्याचं पालन दीर्घकाळ होऊ शकतं, म्हणून असं करण्यात आल्याचं स्वीडीश पब्लिक हेल्थ एजन्सीचं म्हणणं आहे. \n\nब्रिटनमध्ये लॉकडाऊन लागू करण्याऐवजी गोष्टी सुरू राहू द्याव्या, असा सुरुवातीला मतप्रवाह होता. पण जर युकेमध्ये..."} {"inputs":"...याचे वंशज शिवाजी महाराज भोसले यांनी संभाजी महाराज तंजावरला आलेले असताना डाळीच्या पाण्यात, भाज्या, चिंच वापरुन आमटी करण्यात आली म्हणून संभाजी महाराजांच्या नावाने सांबार तयार झालं असं बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nसांबार शब्दाचा अर्थ काय असावा?\n\nआज आपण इडलीबरोबर जे सांबार वापरतो ते कोणत्या शब्दापासून आलं याचा विचार करणं गरजेचं आहे. ज्याला आज सांबार म्हटलं जातं त्यापेक्षा वेगळे तोंडीलावणं अशा अर्थाचे अनेक पदार्थ सांबार नावाने खाल्ले जात. त्याला फक्त सांबार म्हणण्याऐवजी ते ज्या पदार्थाचं केलं आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ु), तमीळमध्ये (संबार), कन्नडमध्ये (सम्बार \/ चम्बार) झालं. मल्याळम भाषेत संबारम्‌ हा शब्द मसाले घातलेलं ताक या अर्थी वापरला जातो.\"\n\nमहाराष्ट्रातलं सांबार\n\nमहाराष्ट्रामध्ये सांबार किंवा सांबारु या अर्थाचा शब्द पूर्वीपासून प्रचलित असल्याचं दिसून येतं. याबाबत बोलताना चिन्मय दामले म्हणाले, \"चक्रधरस्वामींच्या लीळाचरित्राच्या पूर्वार्धात दोनशे साठाव्या लीळेत सांबारू शब्दाचा तोंडीलावणं असा उल्लेख येतो.\n\nपूर्वार्धातल्याच तीनशे अठ्ठावनाव्या लिळेत सांबारिव हा शब्द येतो. तथा चणा आरोगण हे या लिळेचं शीर्षक. भाइदेव गावात जातात आणि तिथे त्यांना चण्याची पेवें दिसतात. त्यांतले उत्तम चणे ते गोसाव्यांसाठी, म्हणजे चक्रधरस्वामींसाठी घेतात आणि उरलेले स्वत: खातात. दोन्ही बाहीया भरुनि ते गोसाव्यांकडे ते चणे घेऊन येतात. 'मुनिदेव हो : मीयां तुम्हांलागि चणे आणिले : चणे गोड आहाति : खा :' सर्वज्ञ म्हणतात, 'बाई, हे चणे घे, इथेच संपवून टाक.' मग बाई त्यांतल्या अर्ध्या चण्यांचे ढांकाणें (ढोकळ्यासारखा पदार्थ) करतात आणि उरलेल्यांचं सांबारिव. या लिळेतलं सांबारिव म्हणजे सांबारं. तोंडीलावण्याचा एक पदार्थ.\n\nलीळाचरित्रातल्या या उल्लेखांवरून स्पष्ट होतं की, सांबारू (म्हणजे भाजीत घालायचा मसाला) आणि सांबारिव (तोंडीलावणं) हे दोन्ही शब्द तेराव्या शतकात महाराष्ट्रात प्रचलित होते.\" \n\nतसंच एकनाथ महाराजांचे नातू मुक्तेश्वरांनी केलेल्या राजसूययज्ञाच्या वर्णनातही सांबार पदार्थाचा उल्लेख दिसतो, असं डॉ. चिन्मय दामले सांगतात.\n\nपेशव्यांच्या वर्णनात सांबार नावाचा पदार्थ\n\nसांबार नावाच्या पदार्थाचा उल्लेख पेशवेकालीन कागदपत्रातही सापडतो. सवाई माधवराव पेशव्यांचा विवाह 1782 सली पुण्यामध्ये झाला. या लग्नासाठी नाना फडणवीसांनी जय्यत तयारी केलेली दिसते. त्यातील वर्णनात बारिकसारिक सूचनाही त्यांनी केलेल्या दिसतात. \n\nपंगतीत असं सांबार पाहिल्यावर 'दोन घास' जास्तच जातात ना....\n\nत्यामध्ये साखरभात आणि वांगीभात वगैरे कमीत कमी दोन भाताचे वेगळे प्रकार, तुरीचं वरण, सांबारीं दोन प्रकारची, आमटी दोन प्रकारची, कढी, सार दोन प्रकारचं, भाज्या कमीत कमी दहाबारा प्रकारच्या असाव्यात, अशी एक सूचना दिसते. तसेच आमटी, सांबारे, वरण, खीर वगैरेंचे थेंब पानात किंवा खाली सांडू नयेत. मोठ्या भांड्यांमधून लहान भांड्यांमध्ये वाढण्यासाठी पदार्थ काढतानाही हे काम चतुराईनं करावं. अशीही एक सूचना दिसते. \n\nत्यामुळे..."} {"inputs":"...याचे सिने पत्रकार सेट व्हिजिट खूप वेळा करायचो. अशा सेट व्हिजिटच्या वेळी बघितलेली श्रीदेवी अगदी वेगळी असायची. खूप शांत असायची. माध्यम प्रतिनिधींशी फारशी जवळीक साधायची नाही. मीडिया सॅव्हीदेखील नव्हती. निवडक मुलाखती द्यायची. पण मधल्या काळात माध्यमं बदलली आणि श्रीदेवीनं हा बदल आत्मसात केला. इंग्लिश विंग्लिशच्या वेळी मुलाखती देताना किंवा सेटवर वावरताना श्रीदेवी खूपच कॉन्फिडंट वाटली.\"\n\nरोहिणी हट्टंगडी शशी गोडबोले या श्रीदेवी यांच्या भूमिकेविषयी सांगतात, \"मुळात काही दाक्षिणात्य अभिनेत्रींची ठेवण, समज अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलं. त्यामुळे चित्रपटातली शशी 'अगं बाई'पुरतंच मराठी बोलते. पण त्यामुळे काही मोठा फरक पडला नाही.\"\n\n2012 साली 'इंग्लिश विंग्लिश'च्या पुण्यातल्या प्रीमियरच्या वेळी श्रीदेवी उपस्थित होत्या. तेव्हा त्यांनीही या भूमिकेचं हे स्पष्टीकरण दिलं होतं - \"घरात वावरताना आपलेपणानं सगळं करणारी शशी गोडबोले मला जवळची वाटली. पुढे ती मराठी वाटणं न वाटणं मी दिग्दर्शिकेवर सोडलं. गौरीनं सांगितलं तसं केलं. या भूमिकेचा लुक गौरीनं ठरवला होता. तिनं खूप चांगलं काम केल्यानं माझ्यासाठीही सोपं गेलं.\"\n\n\"इंग्रजी न येणारी गृहिणी यापेक्षा अधिक काही या भूमिकेतून सांगायचं होतं. इंग्लिशबद्दल हा सिनेमा नाही, भावनांबाबत आहे. घरातल्यांनी एकमेकांना द्यायच्या आदराविषयी आहे,\" असंही श्रीदेवी तेव्हा म्हणाल्या होत्या.\n\nया चित्रपटातून पुनरागमन करताना श्रीदेवी एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या, \"भूमिकेशी रिलेट करणं महत्त्वाचं. मी स्वतः त्या भूमिकेशी एकरूप तेव्हाच होते, जेव्हा मी अशी रिलेट होऊ शकते. प्रेक्षकही जेव्हा त्या भूमिकेशी रिलेट होतात, तेव्हा ते यश मानायचं.\"\n\nसगळ्यांना आपलंसं करणाऱ्या, क्लासपासून मासपर्यंत पोहोचलेल्या या अभिनेत्रीचं हे रिलेट होणं, भूमिकेचं होऊन जाणं यामुळेच तिची अचानक एक्झिट सगळ्यांना चटका लावून देणारी ठरली.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...याच्या एका मोठ्या योजनेचा एक भाग असल्याचं प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर म्हणतात. \n\nहर्ष मंदर सांगतात, \"सायबर स्वयंसेवकांची फळी तयार करून सरकार लोकांवर पाळत ठेवण्याला कायदेशीर करतंय. हे अतिशय चिंताजनक आहे. नाझी अंमलातल्या जर्मनीची यावरून आठवण होते. तिथेही समाजातल्या लोकांमधली दुही आणि मतभेद वाढवण्याच्या हेतूने लोकांना हेर बनत आपल्याच शेजाऱ्यांबद्दलची माहिती द्यायला प्रोत्साहन दिलं गेलं होतं.\"\n\nपवन दुग्गल म्हणतात, \"स्वयंसेवक होण्यासाठीच्या आवश्यक पात्रता ठरवणं गरजेचं आहे. नाहीतर कोणीही उठू... उर्वरित लेख लिहा:","targets":"याला माहिती नाही. सरकारकडून याबाबतची पारदर्शकता बाळगण्यात आलेली नाही. शिवाय आपण या योजनेत सहभागी असल्याचं या लोकांना गोपनीय ठेवण्यास का सांगितलं जातंय, हे ही कळत नाही. एखादी व्यक्ती पोलीस आहे हे लोकांना कळावं म्हणून पोलीसही युनिफॉर्म घालतात.\" \n\nसरकारने दिलेल्या माहितीनुसार भारताचा कोणताही नागरिक अटींची पूर्तता करून स्वयंसेवक होऊ शकतो. सरकारच्या वेबसाईटवर देण्यात आलेली नोंदणी प्रक्रिया अशी - \n\nकोणीही भारतीय नागरिक स्वयंसेवक म्हणून स्वतःचं नाव नोंदवू शकतो.\n\nwww.cybercrime.gov.in य़ा वेबसाईटवर नोंदणी करता येईल. \n\nसगळ्यात आधी एक लॉग-इन आयडी तयार करावं लागेल. यामध्ये ही व्यक्ती कोणत्या राज्यातली आहे हे सांगून मोबाईल नंबर द्यावा लागेल. या नंबरवर ओटीपी येईल, ज्यानंतर लॉग-इन करता येईल. \n\nनोंदणीच्या पहिल्या टप्प्यात या व्यक्तीविषयीची माहिती मागितली जाईल. यामध्ये रेझ्युमे, ओळखपत्र, घराच्या पत्त्त्याची कागदपत्रं आणि पासपोर्ट साईझ फोटो अपलोड करावा लागेल. \n\nआपल्याला सायबर स्वयंसेवक नेमकं का व्हायचंय हे नोंदणीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सांगावं लागेल. सायबर स्वयंसेवक होण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्हेरिफिकेशनची गरज नाही. अंतिम सबमिशननंतर मग या व्यक्तींना एखादा बेकायदेशीर मजकूर दिसल्यास त्याविषयी www.cybercrime.gov.in वर तक्रार करता येईल. \n\nसायबर स्वयंसेवकांसोबतच या योजनेमध्ये इतर आणखीन दोन प्रकार आहेत. सायबर स्वयंसेवक (जनजागृती) आणि सायबर स्वयंसेवक एक्स्पर्ट या दोन प्रकारांमध्ये नोंदणी केल्यास त्या व्यक्तीचं व्हेरिफिकेशन केलं जाईल. ही प्रक्रिया KYC सारखी असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...याच्या तक्रारी अधिक दिसून आहेत\n\nससून हॉस्पिटलमधल्या मनोचिकित्सक विभागाने केलेल्या सर्वेक्षणात हॉस्पिटलमधल्या औषध विभागाच्या डॉक्टरांमध्ये 70-75% मानसिक ताण आणि काम करण्याची इच्छा कमी झाल्याचं आढळून आलं. तर इतर डॉक्टर्समध्ये 50% मानसिक ताण आणि 'बर्न आऊट' चं प्रमाण (काम करण्याची इच्छा नसल्याचं) आढळून आलं.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nमानसोपचार तज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे सांगतात, \"इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांच्या मानसिक आरोग्याबाबत एक शिबिर आयोजित केलं होतं. या अशा शिबिराला पूर्वीपेक्षा दुप्पट प्रतिसाद मि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...यात आम्ही जास्तीत जास्त पैसे खर्च करू शकू, या दृष्टीने मोदी सरकार आधीही कटिबद्ध होतं आणि आताही आहे. MSP बाबत काही शंका असेल, तर लिखित स्वरूपात द्यायलाही तयार आहोत. सरकारांनाही आणि शेतकऱ्यांनाही लिखित स्वरुपात देऊ शकतो. शेतकरी संघटनांनाही देऊ शकतो,\" असं तोमर म्हणाले.\n\nतोमर यांनी लिखित स्वरूपात देण्याचं आश्वासन दिलं असलं, तरी MSP ला कायद्याचा दर्जा देण्याबाबत ते काहीच बोलले नाहीत. \n\nतज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?\n\nबीबीसी हिंदीने फोनवरून आणि एका वेबिनारच्या माध्यमातून शेतकरी नेते आणि कृषी क्षेत्रातील ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े दिसतायत, स्वतंत्र झाला आहात. असं नाही चालणार.\n\nविजय सरदाना\n\nजर 40 वर्षांपासून भारतातील शेतकरी म्हणतोय की, आम्हाल शेतमाल थेट विकायचा आहे. ही शेतकऱ्यांचीच मागणी होती, त्यानुसार निर्णय घेण्यात आला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पाहा, महेंद्र सिंह टिकैत यांचे व्हीडिओ पाहा, त्यांनीच म्हटलंय की, बाजार समितीची व्यवस्थाने आम्हाला उद्ध्वस्त केलंय.\n\nसर्वजण म्हणतायत की, आम्हाला बाजार द्या, आता काहीजण म्हणतायेत की, आम्हाला नकोय. मला देशभरातील शेतकऱ्यांचे फोन येतात. पाच टक्के असलेल्या पंजाबमधील शेतकऱ्यांचं का ऐकताय, इतक्या चांगल्या सुधारणा आहेत, आम्हाला बाजार समितीमध्ये का ढकलताय?\n\nसर्वकाही पर्यायाच्या माध्यमातून आहे. बाजार समितीत विका, थेट विका, जसं तुम्हाला हवं तसं. कुणाचाच कुणाला त्रास नाही. आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचे भाग आहोत. \n\nMSP वाढल्याने आयात वाढेल, भारतात सोयाबीनचा एमएसपी 38 रुपये आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत फक्त 26 रुपये आहे. त्यामुळे सोयाबिनचा तेल लोक आयात करत आहेत, भारतातील तेल मिळणं बंद होत आहे. कारण सोयाबीन महाग पडतोय. एमएसपी वाढवल्यानं समस्यांचं समाधान होत नाही.\n\nशेतकऱ्यांना सन्मानाचं जीवन जगण्याचा अधिक आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, हा खरा प्रश्न आहे. एमएसपीमधून ते मिळावं गरजेचं नाही. त्यासाठी इतर अनेक मार्ग काढले जाऊ शकतात.\n\nअमेरिकेत व्हॅल्यू अॅडिशनवर टॅक्स लावून सरकार तीच रक्कम सरकार पुन्हा कृषी क्षेत्रासाठी देते. आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की, भारतात अशी व्यवस्था का नाही बनू शकत? निश्चितच बनू शकते.\n\nकेरळचं उदाहरण दुसरं राज्य का आत्मसात करू शकत? एमएसपी राज्य सरकारचा विषय आहे, तिथे सुविधा द्या, कुणी बाहेर का जाईल? स्वातंत्र्य असलं पाहिजे, मध्यस्थी संपली पाहिजे.\n\nयुद्धवीर सिंह\n\nपूर्ण देशातील शेतकरी एकजूट आहे. सरकार केवळ सहा टक्के अन्नधान्य खरेदी करतं. इतकं सर्व खुल्या बाजारात विकलं जातं. कसलं स्वातंत्र्य? आजही 94 टक्के धान्य खुल्या बाजारात विकलं जातं. \n\nएमएसपीला कायदा बनवायला हवं, बाजारातील कुठलाच व्यापारी त्याहून कमी किंमतीत खरेदी करू शकणार नाही, जो कमी किंमतीत खरेदी करेल त्याला शिक्षा व्हावी. पूर्ण देशातील शेतकऱ्यांना कायदेशीररित्या एमएसपी मिळावा, अशी आमची मागणी आहे.\n\nप्रत्येक गोष्टीला पर्याय काढला जाऊ शकतो. अमेरिका जेवढा सबसिडी देते, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. सरकारला..."} {"inputs":"...यात आला. माध्यमांमध्ये माझ्याबद्दल खूप वाईटसाईट बोललं जात होतं. इच्छा असूनही मला ट्रेनिंगला जाता येत नव्हतं.\"\n\n2015 साली तिने 'कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स' म्हणजे 'कॅस'कडे याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. \n\nनिकाल दुतीच्या बाजूने लागला आणि ती हा खटला जिंकली. पण तोवर 2016 सालच्या रिओ ऑलिम्पिकच्या तयारीला फारसा वेळ उरला नव्हता. \n\n\"रिओ ऑलिम्पिकच्या तयारीसाठी माझ्या हातात फक्त एक वर्ष उरलं होतं. मी खूप कष्ट घेतले आणि रिओसाठी पात्र ठरले,\" दुती सांगते. \"यासाठी मला भुवनेश्वरहून हैदराबादला येऊन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडलेला आहे. आजघडीला 100 मीटर धावप्रकारात ती आशियातील पहिल्या क्रमांकाची महिला स्प्रिन्टर आहे. \n\nसध्या, या वर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकवर तिचं लक्ष केंद्रित झालेलं आहे.\n\nदुती म्हणते, \"टोकियोला जमैका, अमेरिका, ब्राझील इथल्या धावपटूंचं कडवं आव्हान माझ्या समोर असणार आहे. तिथले अॅथलीट ताकदीच्या बाबतीत आपल्यापेक्षा खूप पुढे आहेत. तरीही मी जीवापाड प्रयत्न करेन. आशियाई स्पर्धांमध्ये मी पदक जिंकलंय. आता राष्ट्रकुलमध्ये आणि ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदकं जिंकणं, हे माझं लक्ष्य आहे.\n\nखेळानंतरचा टप्पा राजकारण\n\nदेशासाठी पदक जिंकण्याचं स्वप्न पाहणाऱ्या दुतीला निवृत्तीनंतर राजकारणात प्रवेश करायचा आहे. \n\nदुती म्हणते, \"सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही ट्रॅकवर धावत असतो. करियर संपल्यावर आमची इच्छा असली तरीही आम्ही कुठल्या ऑफिसात बसून काम करू शकणार नाही. म्हणून मला मुलामुलींसाठी अॅकेडमी उघडायची आहे. त्याचसोबत राजकारणात जाऊन मला देशाची सेवा करायची आहे.\"\n\nआपापल्या क्षेत्रामध्ये भावी पिढीला प्रेरणादायी ठरणाऱ्या 100 तारकांची यादी जगद्विख्यात टाइम मॅगझिनने 2019 साली प्रसिद्ध केली होती, त्यात दुतीचा समावेश केला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यात कमालीची तफावत जाणवते. माझ्याशी बोलताना त्यांच्या आवाजातही बदल झालेला मला कळतो. 'सिंगल' आहे समजताच कॉफी आणि लंचसाठी बोलावणी सुरू होतात. \n\nकॉफी आणि लंचसाठी बोलावणं यात काही वावगं नाही. या सगळ्याला मी आता सरावले आहे. मी काय करायचं ठरवते आणि नाही म्हणते. \n\nमी 37 वर्षांची आहे. आणि लग्न न करता एकटं राहण्याच्या निर्णयाचा मला जराही पश्चाताप नाही. 25 वर्षांची असताना मी लग्न न करण्याविषयी आईला स्पष्टपणे सांगितलं होतं. \n\nमी तेव्हा नुकतीच कमवायला लागली होते. मला स्वप्नं दिसत होती. त्या स्वप्नांचा पाठल... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिलेशनशिप असण्यात काहीच गैर नाही. \n\nजग पुढे सरकलं आहे. या गोष्टी आता लोकांनी स्वीकारल्या आहेत. \n\nमला आनंद मिळवून देणाऱ्या गोष्टी मी केव्हाही करू शकते. स्त्रिया स्वत:ला आता पिंजऱ्यात बंदिस्त करून ठेवत नाहीत. \n\nमला मुक्त व्हायचं आहे. लग्न म्हणजे मला एखाद्या बंधनात अडकल्यासारखं वाटतं. \n\nआकाशात मुक्त संचार करणारा पक्षी व्हायचं आहे. मला वाटतंय तसं जगायचं आहे. \n\nअख्खा दिवस घरात बसून राहावसं वाटलं तर तसं करता यायला हवं. अख्खी रात्री जागवायची असेल तर तसंही वागण्याची मुभा असावी. क्लब, देऊळ किंवा उद्यान- जिथे जावंसं वाटेल तिथे जाता यायला हवं. \n\nघरातली कामं करावी किंवा करू नयेत. स्वयंपाक करावासा वाटला तर केला, नाहीतर नाही. \n\nसकाळी उठल्यावर सासूबाईंना चहा करून द्यायची काळजी नसावी. नवऱ्यासाठी नाश्ता करण्याची धावपळ नसावी. मुलांना तयार करून शाळेत पाठवायचं काम नसावं. \n\nमला एकटं राहायला आवडतं. मला माझं स्वातंत्र्य आवडतं. आणि हे समोरच्याला समजेउमगेपर्यंत कितीही वेळा सांगायला मी तयार आहे. \n\nमुलं-नवरा आणि मोठं कुटुंब असणाऱ्या अनेक स्त्रियांना मी पाहते. एवढा पसारा असूनही त्यांना एकटं वाटतं. \n\nपण मला एकटं वाटत नाही. माझे कुटुंबीय आहेत, मित्रमैत्रिणींचा गोतावळा आहे. आनंद देणारी नाती मी जपते. \n\nअविवाहित मुलीला आपल्या समाजात एक ओझं समजलं जातं. पण मी कोणावरही ओझं नाही. \n\nमी जगभर फिरते. मी माझ्यासाठी पैसा कमावते आणि तो कसा खर्च करायचा याचं स्वातंत्र्य माझ्याकडे आहे. \n\nचांगलं काम करून मी नाव कमावलं आहे आणि त्याविषयी प्रशंसा करणारे लेखही प्रसिद्ध झाले आहेत. \n\nअविवाहित राहणारी मुलगी म्हणून माझी हेटाळणी करणारी वर्तमानपत्रं आता माझं वर्णन एकटी, स्वतंत्र स्त्री म्हणून माझं वर्णन करतात. \n\nमाझ्या पालकांना माझा अभिमान वाटतो. एक यशस्वी माणूस म्हणून त्यांचे आप्तेष्ट त्यांच्या मुलामुलींना माझं उदाहरण देतात. \n\nअन्य कोण माझ्याबद्दल काय विचार करत आहेत याने शेवटी काही फरक पडत नाही. \n\nमी माझ्यासाठी जगते आहे आणि जगाला माझी दखल घ्यायला लावली आहे. \n\n(उत्तर-पश्चिम भारतात राहणाऱ्या एका महिलेची ही सत्य कहाणी आहे. बीबीसी प्रतिनिधी अर्चना सिंग यांनी त्यांच्यांशी संवाद साधला. दिव्या आर्य यांची ही निर्मित्ती आहे. गोपनीयतेच्या कारणास्तव महिलेचं नाव गुप्त ठेवण्यात आलं आहे.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...यातले बहुतेक ज्येष्ठ नागरिक हे विविध वयोगट -पिढ्या असणाऱ्या कुटुंबात राहतात. त्यांना कुटुंबातल्या अनेकांपासून वेगळं ठेवणं अनेकदा शक्य होत नाही. \n\nकोव्हिड 19ची साथ सुरू झाल्यापासून इंडोनेशियात 6 लाखांपेक्षा जास्त रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.\n\n\"म्हणूनच, या धोरणाचा आणखी एक फायदा म्हणजे, 18-59 वर्षं वयोगटातील लोकांना लस देऊन आम्ही त्यांच्याबरोबर राहणाऱ्या वृद्धांना देखील संरक्षण देत आहोत,\" त्या पुढे म्हणाल्या.\n\nपण लोकांना या विषाणूचा संसर्ग होण्यापासून रोखण्यात ही लस किती यशस्वी ठरते, यावर हे अवलंबून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना लस देण्याचं धोरणं स्वीकारलं असतं, असंही त्या सांगतात. \n\nया प्रयोगाविषयी संशोधक काय म्हणतात?\n\n\"हा प्रयोग कितपत यशस्वी होईल हे आम्हाला माहिती नाही, त्याचा अभ्यास करायला हवा,\" ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे साथीच्या रोगांचे तज्ज्ञ प्रा. पीटर कोलिंग्नॉन सांगतात.\n\nपण प्रत्येक देशाने त्यांच्या परिस्थितीनुसार लसीकरणाचे निकष ठरवणं महत्त्वाचं असल्याचंही ते म्हणतात. \n\n\"एखाद्या विकसनशील देशासाठी, विषाणूचा जास्त प्रसार करणाऱ्या तिथल्या तरूण नोकरदार - कामगार वर्गाचं संरक्षण करणं महत्त्वाचं असू शकतं. आणि हा तर्क काहीसा योग्य आहे कारण तुम्ही लोकांना घरी बसायला सांगू शकत नाही.\"\n\nप्रा. रीड दुजोरा देत म्हणतात, \"जगामधल्या इतर देशांनी काय करावं हे श्रीमंत देशांमध्ये बसलेल्यांनी सांगू नये.\" इंडोनेशियाने स्वीकारलेलं धोरणं हे त्यांच्या देशासाठी योग्य असू शकतं, असं ते म्हणतात. \n\nनॅशनल युनिव्हर्सिटी हॉस्पिटलचे प्रा. डेल फिशर म्हणतात, \"ज्या लोकांसाठीची लशीच्या चाचण्यांची आकडेवारी उपलब्ध आहे त्यांना आपण लस देत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हा वयोगट सहज पोहोचण्यासारखा आहे आणि यामुळे उद्योग आणि अन्नसाखळी सुरू राहील.\"\n\nइंडोनेशियातली परिस्थिती\n\nही लसीकरण मोहीम इंडोनेशियासाठी सोपी नसेल. \n\nलोकसंख्येच्या बाबतीत या देशाचा जगात चौथा क्रमांक लागतो. आणि ठराविक तापमानात ठेवावी लागणारी लस देशात सर्वदूर पोहोचवणं आव्हान असेल. \n\nशिवाय सरकारचा सगळा भर हा लसीकरणावर असल्याने विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी इतर फारसं काही केलं जात नसल्याचं आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nवाढत्या रुग्णसंख्येमुळे देशातली आरोग्ययंत्रणा तणावाखाली आहे. साथीचं केंद्र असणाऱ्या जकार्तामधल्या दफनभूमींमध्ये जागा नाही आणि इतक्या मोठ्या संख्येतले रुग्ण हाताळणं आपल्याला शक्य नसल्याचं हॉस्पिटल्सचं म्हणणं आहे. \n\nलसीकरणाला सुरुवात होण्याच्या एक दिवस आधी केंद्रांवर लशी पोहोचवण्यात आल्या.\n\nया आजारपणातून नुकतेच बरे झालेले जकार्तामधले स्थानिक पत्रकार सित्रा प्रस्तुती सांगतात, \"घराबाहेर पडणं हे युद्धभूमीवर जाण्यासारखं आहे. इतक्या कुटुंबांना हा आजार होतोय की आपण कुठेच सुरक्षित नसल्यासारखं वाटतंय.\"\n\n\"लोकांना सुटीच्या दिवशी घरी राहण्यास सांगितलं जातं. पण मग हॉटेल्स डिस्काऊंट जाहीर करतात आणि प्रवासावरही कोणतीही बंधनं नाहीत.\"\n\nलस 'हलाल' आहे की नाही?\n\nकाही लशींमध्ये डुकरांपासून मिळवण्यात आलेलं..."} {"inputs":"...यादीत 18 देशांचा समावेश आहे.\n\nकट्टरवाद्यांना फंडिंग आणि आर्थिक गैरव्यवहारांचे प्रकार जास्त घडत असलेल्या देशांना या यादीत टाकलं जातं. हे देश FATF सोबत मिळून हे रोखण्यासाठी तयार असतात. \n\nहाफीज सईद\n\nFATF शी संबंधित APG सारख्या संस्था यामध्ये संबंधित देशांवर नजर ठेवतात. कट्टरवाद्यांना मिळणारी फंडिंग रोखण्यासाठी तसंच मनी लाँड्रिंग थांबवण्याबाबत हा देश किती गंभीर आहे, याचं निरीक्षण करण्यात येतं. \n\nAPG प्रमाणेच युरोप, अमेरिका आणि इतर देशांमध्ये विविध संघटना काम करतात. \n\nग्ले लिस्टप्रमाणेच एक ब्लॅक लिस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्टरवादविरोधी कायदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या नियमांनुसार कठोर आणि मजबूत बनवला आहे. \n\nयाशिवाय, काही ठिकाणी लोककल्याणकारी संस्थांवरील प्रशासनाची देखरेख आणि आर्थिक व्यवहारांवरील निरीक्षक वाढवण्यात आलं आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पाकिस्तानने आणखी कठोर बनवली आहे. \n\nमुत्सुद्देगिरीतून प्रयत्न\n\nसध्या पाकिस्तानला ग्रे लिस्टमधून बाहेर येण्यासाठी 39 पैकी किमान 12 सदस्यांचा पाठिंबा असणं गरजेचं आहे. \n\nभारत आणि इतर सहकारी देश पाकिस्तानला ब्लॅक लिस्टमध्ये घालण्याचा प्रयत्नात आहेत. \n\nतर दुसरीकडे, पाकिस्तानच्या सहकारी देशांच्या मते, पाकिस्तानकडे मर्यादित संसाधन असूनसुद्धा हा देश कट्टरवाद्यांशी झुंजण्याचे शक्य तितके प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळे त्यांना ग्रे लिस्टमधून बाहेर काढण्यात यावं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...याधीशांचा एकमेकांवर असलेला अविश्वास आणि बेदिली या खटल्याच्या निमित्ताने देशासमोर स्पष्ट झाली आहे.\n\nदेशातल्या न्यायव्यवस्थेच्या भविष्यावरही गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, असा सूर विधीतज्ज्ञांनी व्यक्त केला. जगातल्या शक्तिशाली न्यायालयांमध्ये गणना होणाऱ्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या विश्वासार्हतेविषयी शंका निर्माण झाली आहे. \n\nप्रसिद्ध विचारवंत आणि स्तंभलेखक प्रताप भानू मेहता म्हणतात, \"आणीबाणीच्या काळानंतरची सुप्रीम कोर्टाची प्रतिष्ठा जपण्यासाठीची ही निर्णायक लढाई आहे. आणीबाणीच्या काळात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वस्था विस्तारताना देशभरातल्या न्यायालयांमध्ये दाखल होणाऱ्या दिवाणी दाव्यांची संख्या कमी झाली आहे. स्थानिक पोलीस आणि लोकनियुक्त प्रतिनिधी अर्थात राजकारण्यांच्या माध्यमातून लोक खटल्यांचं निराकरण करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nसुप्रीम कोर्ट\n\nगेल्या दशकभरात न्याययंत्रणेत अव्वल स्थानी असलेली न्यायालयं सदोष ठरत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.\n\n\"खालच्या न्यायालयांमध्ये निर्णय आपल्या बाजूने लागण्यासाठी हस्तक्षेप करता येतो, असं अनेकांना वाटतं. मात्र, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेत कोणताही फेरफार करता येत नाही, अशी सामान्यांची समजूत होती. जी खरीही होती.\"\n\n\"मात्र आता हे चित्र बदललं आहे. आणि हे भयंकर आहे,\" असं दिल्लीच्या 'सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च'चे अभ्यासक आणि सर्वोच्च न्यायालयावर पुस्तकाच्या लेखिका शैलाश्री शंकर सांगतात. \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांकडे प्रसारमाध्यमं आणि कायदेविषयक स्वतंत्र सुधारणावादी गटांचं बारीक लक्ष असतं.\n\nगेल्या एका वर्षातच काही महत्त्वपूर्ण खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांमुळे जनतेत रोष वाढतो आहे. आणि नको त्या कारणांसाठी हे न्यायाचं मंदिर चर्चेत राहिलं आहे. \n\nवादग्रस्त निर्णय\n\nप्राण्यांच्या शर्यतीच्या आयोजनासंदर्भातला निर्णय न्यायालयाने बदलला.\n\nसर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराच्या कक्षेत येण्यास सातत्याने दिलेला नकारही वादाचा विषय आहेच.\n\nन्यायाधीशांच्या नियुक्ती आणि बदलींसाठी राबवली जाणारी 'कॉलेजियम सिस्टम'ही आपल्या अपारदर्शकतेमुळे टीकेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. या सिस्टममुळे सरन्यायाधीशांसह पाच न्यायमूर्तींच्या एका बेंचला सुप्रीम कोर्ट आणि दोन डझनांहून अधिक उच्च न्यायालयांमधल्या न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे सर्वाधिकार असतात.\n\nराजकीय दबाव\n\nन्यायाधीशांच्या नियुक्तीवेळी प्रदेश आणि लिंगआधारित \"अलिखित\" कोटा पद्धतीबाबत अनेक व्यासपीठांवर चर्चा होतच असते. आणि कसा एक निवडक वकीलवर्ग न्यायाधीशांशी वैयक्तिक गोडसंबंध साधून वरच्या खुर्च्यांवर जाऊन बसतो, हा ही वादात राहणारा एक पैलू.\n\nअनेक न्यायाधीश निवृत्तीनंतर प्रतिष्ठेच्या सरकारी पदांवर काम करण्याच्या योजना आखत असतात. म्हणूनच अनेकदा काही न काही राजकीय दबावांखाली ते केसेसचा मार्गी लावतात, असं अनेक जण खाजगीत सांगतात.\n\nन्यायाधीशांचे असमाधानकारक वेतन, हे यामागचं कारण असू शकतं.\n\nगेल्या 67 वर्षांत केवळ चार वेळा..."} {"inputs":"...यानं मला बळजबरीनं अॅबॉर्शन करायला लावलं.\"\n\nपायल म्हणाल्या, \"काही महिन्यांनी मी गरोदर होते. त्यानं पुन्हा अॅबॉर्शन करण्याचा तगादा लावला. पण मी त्याच्यापुढे झुकले नाही. कसं तरी तो एकदाचा तयार झाला. पण एका अटीवर. ती अट म्हणजे, होणाऱ्या बाळाचा सांभाळ मलाच करावा लागेल. डिलिव्हरीच्या पंधरा दिवस आधीपर्यंत मी ऑफिसला जात होते. त्याला माझी काहीच काळजी नव्हती.\"\n\nत्या म्हणाल्या, \"2013 मध्ये एक दिवस ऑफिसमधून यायला उशीर झाला, तेव्हा त्यांची मुलगी 10 वाजेपर्यंत पाळणाघरात होती पण त्यांच्या पतीनं मुलीला घरी आणल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंपवून मुलीला नवऱ्याच्या हातात सोपवावं लागायचं. त्याचा हँडओव्हर द्यावा लागत असे. हा नियम होता.\n\nत्या म्हणाल्या, \"एक दिवस मी हे करायला विसरले तर तो माझ्याशी भांडायला लागला. तो म्हणाला की हिच्यामुळे भांडणं होतात तर मी हिला फेकून देतो. आम्ही पाचव्या मजल्यावर राहायचो. तो मुलीला उचलून बाल्कनीत घेऊन गेला आणि म्हणाला की हिला मी फेकून देतो. मी सॉरी म्हटल्यावर त्यानं ऐकलं.\"\n\nनवऱ्यानं केला आरोपाचा इन्कार \n\nपायल यांच्या आरोपाचा पती अमित यांनी इन्कार केला आहे. व्यवसायानं इंजिनिअर असलेल्या अमितनं आरोप लावला की, त्यांची बायको खोटं बोलून पैसे लुबाडण्याचा प्रयत्न करत आहे.\n\nबीबीसीशी बोलताना अमित म्हणाले, \"मी एका चांगल्या कंपनीत काम करतो. मी तिनं केलेल्या पोळ्यांचं माप घ्यायचो या आरोपाचा इन्कार करतो. मी कोणतीही गोष्ट करण्यासाठी तिला भाग पाडलं नाही.\"\n\nते म्हणाले की, \"पायल स्वत:च्या करिअरविषयी गंभीर होती. तिला घरी बसणं आवडायचं नाही. आता ती सगळ्या गोष्टी फिरवून फिरवून सांगतेय. आम्हाला मुलगी झाली तेव्हा मी तिला सांगितलं की घरीच राहा आणि नोकरीचं टेन्शन घेऊ नको. मुलीसाठी कोणीतरी घरात हवं ना!\"\n\nप्रत्येक कामाचा हिशोब ठेवण्याबाबत ते म्हणाले की, हे सगळं बजेट व्यवस्थित ठेवण्यासाठी करत होते. \n\nअमित म्हणतात, \"मी कधीही हिशोब मागितला नाही. घराचं बजेट नीट रहावं म्हणून आम्ही सगळं लिहून ठेवायचो. आधी वहीत लिहायचो मग एक्सेल शिटमध्ये तो हिशोब ठेवायला सुरुवात केली. इतकाच फरक आहे. जेव्हा तिनं सांगितलं की हे योग्य नाही तेव्हापासून आम्ही ते बंद केलं. गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही असं काहीही करत नाही.\"\n\nअमित यांनी आरोप केला की, \"ती कायद्याचा गैरफायदा घेत आहे. तिला माझ्याकडून पैसे उकळायचे आहेत. मला तिचे काही फेसबुकवरचे चॅट सापडले. तो बहुतेक तिचा कॉलेजचा मित्र असावा. ती त्याच्याशी खाजगी बाबींवर गप्पा मारायची. पाच सहा महिन्याआधी मला या सगळ्या गोष्टी कळल्या. ती मला म्हणाली की, याबाबत गुपचूप राहा नाहीतर ती घटस्फोट देईन. मुलीसाठी मी चूप राहिलो. मी अस्वस्थ होतो पण मी तिला काहीही बोललो नाही.\"\n\nपत्नीला दिलेली कामाची यादी\n\nअमित म्हणाले की, काही काळानंतर ते पायलला घेऊन ते सायकॉलॉजिस्टकडेसुद्धा गेले. पण या बाबतीत त्या दोघांमध्ये एकवाक्यता नाही. पायलच्या म्हणण्यानुसार त्यांनी अमित यांना सायकॉलॉजिस्टकडे नेलं.\n\nपायल मुलीला भेटू देत नाही असाही आरोप अमित यांनी केला..."} {"inputs":"...यानंतर भाजपने हा विषय राष्ट्रीय पातळीवर नेला. त्यानंतर त्याला राजकीय रंग प्राप्त झाला. या सगळ्यात अडवाणींची भूमिका निर्णायक होती'.\n\n1991 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा भाजपने आपल्या खात्यात 35 नवीन जागांची भर घातली. त्याच वर्षी उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार आलं आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. मशीद पाडण्याच्या खटल्यात अडवाणी आरोप आहेत. हा खटला न्यायालयात सुरू आहे. \n\nअडवाणींच्या रथयात्रेचे सारथी\n\n1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. भारतीय इतिहासाला वेगळं वळण देणाऱ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची होती,\" असं पंड्या सांगतात. \n\nनरेंद्र मोदी यांनी 'एकता यात्रे'दरम्यानही महत्त्वाची भूमिका बजावली होती. 1991 आणि 1992 मध्ये मुरली मनोहर जोशी यांनी ही यात्रा काढली होती. अडवाणींच्या यात्रेनंतर ही यात्रा निघाली होती. कन्याकुमारीहून ही यात्रा निघाली होती आणि काश्मीरला पोहोचली होती. या यात्रेच्या सांगतेवेळी काश्मीरच्या लाल चौकात मोदींनी तिरंगा फडकवला होता. \n\nगुजरात आणि राम मंदिर \n\nत्यावेळी विश्व हिंदू परिषदेतर्फे त्रिशूळ दीक्षा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दुर्गावाहिनीने शस्त्रास्त्र प्रशिक्षण दिलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झाला होता. वरिष्ठ छायाचित्रकार बहेच यांनी या शिबिराची छायाचित्रं टिपली होती. त्यावेळी ते टाईम्स ऑफ इंडियात काम करत होते. \n\nअहमदाबाद इथे आयोजित शस्त्रास्त्रं प्रशिक्षण शिबीर\n\nहा फोटो 6 ऑक्टोबर 1991चा आहे. \n\nविश्व हिंदू परिषदेतर्फे अहमदाबाद येथील सरखेज येथे दुर्गावाहिनी-बजरंग दल प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. दुर्गावाहिनी आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना रायफल शूटिंग, रोप क्लाइंबिंग, अडथळा शर्यत या सगळ्याचं चार आठवड्यांकरता प्रशिक्षण देण्यात आलं. \n\nसंध्याकाळी सात वाजता नारणपुरामधील वास्तूरचनाकार चंद्रकांत सोमापुरा यांच्या मी घरी पोहोचलो. त्यावेळी त्या शिबिराचे प्रमुख अशोक सिंघल उपस्थित होते. आचार्य गिरिराज किशोर, विष्णू हरी दालमिया उपस्थित होते. प्रवीण तोगडिया यांच्या उपस्थितीत सोमपुरा यांनी अयोध्येतील प्रस्तावित राम मंदिरांचा नकाशा दाखवला. शिबिराला उपस्थित लोकांना त्यांनी तो नकाशा दाखवला. \n\n'..आणि बाबरी पडली'\n\nबीबीसीचे माजी इंडिया एडिटर मार्क टली यांनी बाबरी मशीद पाडतानाच्या आठवणी सांगितल्या. ते लिहितात, '15,000 लोकांचा जमाव पुढे सरकला. मशिदीच्या रक्षणासाठी तैनात पोलिसांवर आक्रमण केलं. क्षणार्धात मशीद तोडायला सुरुवात झाली. मशिदीचा शेवटचा भाग तुटलेला मी पाहिला. \n\nदगडांच्या वर्षावापासून रोखण्यासाठी पोलीस स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस अधिकारी तिथे पोहोचण्यासाठी धडपड करत होता. त्यावेळी मला जाणवलं की मी एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार ठरत आहे. हिंदू राष्ट्रवाद्यांसाठी स्वातंत्र्यानंतरचा हा क्षण विजयासारखा होता. पण धर्मनिरपेक्षतावाद्यांना हा मोठा धक्का होता'.\n\nबाबरी मशीद पडल्यानंतर मुंबईमध्ये दंगली उसळल्या. 900 लोकांचा या दंगलीत मृत्यू झाला. पोलीस हिंदूधार्जिणे..."} {"inputs":"...यानंतर हिंदी महासागरातली युद्ध कारवाई हा त्यांचा पहिला नौदलसंबंधित अनुभव होता.\n\nत्यानंतर त्यांची नेमणूक भूमध्यसागरातल्या एचएमएस व्हॅलियंट या युद्धनौकेवर करण्यात आली. इंग्लंडला पाठवलेल्या युद्धविषयक कागदपत्रांत त्यांनी 1941मध्ये केप मॅटपॅनच्या युध्दात बजावलेल्या कामगिरीची प्रशंसा झालेली आढळते. जहाजावरील सर्चलाईट विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची भूमिका, रात्रीच्या मोहिमेत महत्त्वाची ठरली.\n\n\"मला तिथं दुसरं एक जहाज दिसलं. त्याच्या मध्यभागावर प्रकाश पडला आणि काही क्षणांतच 15 इंची बाँबगोळ्यांच्या माऱ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचं स्वप्न पूर्ण झालं. एचएमएस मॅगपाय या बोटीवर त्यांना स्वतःची कमांड दिली गेली.\n\nफिलीप यांनी नौदलात उल्लेखनीय कामगिरी केली.\n\nपण त्यांची लष्करी कारकीर्द लवकरच संपुष्टात आली. राजे जॉर्ज सहावे यांची ढासळती प्रकृती लक्षात घेता त्यांच्या कन्या एलिझाबेथ यांना सत्तेची सूत्रं हातात घेणं प्राप्त होतं आणि फिलीप यांची साथही तितकीच आवश्यक होती.\n\n1951 साली फिलीप यांनी रॉयल नेव्हीला कायमचं अलविदा केलं. प्रिन्स फिलीप कुढत बसणाऱ्यांपैकी नव्हते पण आपल्याला नौदलात पुढे काम करता आलं नाही, याची खंत त्यांनी एकदा बोलून दाखवली होती.\n\nत्यांचे समकालीन म्हणतात की आपल्या कौशल्याच्या जोरावर ते फर्स्ट सी लॉर्ड होऊ शकले असते.\n\n1952 साली फिलीप आणि एलिझाबेथ कॉमनवेल्थ म्हणजे राष्ट्रकुलाच्या दौऱ्यावर निघाले, प्रत्यक्षात राजे जॉर्ज सहावे आणि महाराणींनी हा दौरा करणं अपेक्षित होतं.\n\nआधुनिकीकरणाच्या कल्पना\n\nफेब्रुवारी महिन्यात फिलीप आणि राजकुमारी एलिझाबेथ केनियात असताना राजे जॉर्ज सहावे मरण पावल्याची बातमी आली. कॉरोनरी थ्राँबोसिस म्हणजे हृदयात रक्ताची गाठ झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.\n\nआपल्या पत्नीला ती आता महाराणी झाल्याचं वृत्त सांगण्याची जबाबदारी फिलीप यांच्यावर होती.\n\n\"आपल्यावर अर्ध जग कोसळल्याचा भाव\" फिलीप यांच्या चेहऱ्यावर होता असं वर्णन त्यांच्या एका मित्राने केलं होतं.\n\nआपली नौदलातली कारकीर्द संपुष्टात आल्याने फिलीप यांना स्वतःसाठी नवीन भूमिका शोधणं गरजेचं होतं. एलिझाबेथ महाराणी झाल्याने ही भूमिका काय असेल हा मोठा प्रश्न होता.\n\nराज्यारोहणात राणी एलिझाबेथ यांना मानवंदना देणारे फिलीप पहिले होते.\n\nराज्यारोहण जवळ येत चालला असताना एका राजपत्रातून अशी घोषणा केली गेली की, प्रत्येक घटनेत\/समारंभात राणी एलिझाबेथ यांच्यानंतर प्रिन्स फिलीप यांचा मान असेल, पण असं असूनही त्यांच्याकडे कोणतंही घटनात्मक पद नव्हतं.\n\nराजेशाहीच्या आधुनिकीकरणाबद्दल फिलीप यांच्याकडे अनेक कल्पना होत्या, पण महालातल्या जुन्या-जाणत्या अनेकांच्या विरोधामुळे त्यांचा लवकरच भ्रमनिरास झाला.\n\nकटू धक्का\n\nफिलीप यांनी सामाजिक जीवनात सक्रिय सहभाग घेतला. आपल्या काही मित्रांसह ते दर आठवड्याला मध्य लंडनच्या सोहोमधल्या एका रेस्टॉरंटमध्ये भेटत असत.\n\nरेस्टॉरंटमधली जेवणं आणि नाईटक्लबच्या वाऱ्यांदरम्यानचे देखण्या जोडीदारांबरोबरचे त्यांचे फोटो अनेकदा प्रसिद्ध झाले.\n\nकौटुंबिक निर्णयांबाबत त्यांना..."} {"inputs":"...याने अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाला फोटोसाठी बोलावलं. अतिशय संघर्षमय परिस्थितीत क्रिकेट शिकून वाटचाल करणाऱ्या अफगाणिस्तानचा रहाणेने अशाप्रकारे सन्मान केला. \n\nबॉर्डर-गावस्कर ट्रॉफी\n\nपॅटर्निटी लिव्हवर जात असल्याने बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अॅडलेड टेस्टनंतर विराट कोहली मायदेशी परतला. अॅडलेड टेस्टमध्ये भारतीय संघ दुसऱ्या डावात 36 वर ऑलआऊट झाला होता. यामुळे भारतीय संघावर जोरदार टीका होत होती. भारतीय संघ मालिकेत 4-0 हरेल असं भाकीत असंख्य क्रिकेट समीक्षक, माजी खेळाडूंनी वर्तवलं होतं. \n\nकोहलीची उणीव कप्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"व\n\nमहेंद्रसिंग धोनीने 2014-15 ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टेस्ट क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आलं. विराटने स्वत:च्या दमदार प्रदर्शनातून संघासमोर आदर्श ठेवला आहे. आक्रमक पवित्रा हे कोहलीचं गुणवैशिष्ट्य आहे. कोहलीच्याच नेतृत्वात टीम इंडियाने दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा टेस्ट सीरिज जिंकण्याचा पराक्रम केला होता. \n\nकोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने श्रीलंका, वेस्ट इंडिज, श्रीलंका इथे टेस्ट सीरिज जिंकली आहे. न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत टीम इंडिया पराभूत झाल्याने कोहलीच्या नेतृत्वावर टीका करण्यात आली होती. कोहली कर्णधार असताना टीम इंडियाने आयसीसी क्रमवारीत प्रदीर्घ काळ अव्वल स्थान कायम राखलं आहे. \n\nविराट कोहली आणि अजिंक्य रहाणे सरावादरम्यान\n\nटेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक मॅचेसमध्ये नेतृत्व करणाऱ्यांच्या यादीत महेंद्रसिंग धोनी पहिल्या तर कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने आतापर्यंत 56 टेस्ट खेळल्या असून, यापैकी 33 मध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे तर 13मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. 10 टेस्ट अर्निणित राहिल्या आहेत. \n\nकोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने जवळपास 60 टक्के मॅच जिंकल्या आहेत. भारताच्या सर्व टेस्ट कर्णधारांमध्ये जिंकण्याची टक्केवारी कोहलीची सर्वाधिक आहे.\n\nकोहलीची वनडेतली कर्णधार म्हणून कामगिरीही दमदार आहे. कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने 92 मॅचेस खेळल्या असून, 63 जिंकल्या आहेत. जिंकण्याचं प्रमाण 70 टक्के एवढं आहे. \n\nकर्णधार म्हणून कोहली कमी पडतोय का? \n\nकोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला अद्यापही 50 ओव्हर वर्ल्ड कप, ट्वेन्टी-20 वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धांचं जेतेपद मिळवता आलेलं नाही. \n\nआयपीएल स्पर्धेत 13 वर्ष कोहली एकाच अर्थात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी खेळतो आहे. 2011मध्ये कोहलीला बेंगळुरूचं कर्णधारपद मिळालं. तेव्हापासून आतापर्यंत कोहलीला बेंगळुरूला जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. \n\nअजिंक्य रहाणे आणि विराट कोहली आयपीएल संघांचेही कर्णधार आहेत.\n\nकोहलीने 112 मॅचेसमध्ये बेंगळुरूचं नेतृत्व केलं आहे. यापैकी 50 मध्ये बेंगळुरूने विजय मिळवला आहे तर 56 मध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. परंतु आयपीएल आणि टेस्ट यांची तुलना करणं योग्य होणार नाही. कारण आयपीएल ही ट्वेन्टी-20 लीग स्पर्धा आहे. तिथे..."} {"inputs":"...याने आपली प्रतिमा चांगली आहे हे दाखवण्यासाठी फिरोज दारुवालाने वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला. \n\nदीपक राव सांगतात, फिरोज दारुवालाने चक्क महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली आणि त्याचं निवडणूक चिन्ह चक्क तराजू होतं. मंत्रालय किंवा मोठ्या नेत्यांच्या बैठकांमध्ये जाऊन आपली प्रतिमा चांगली आहे असं भासवण्याचा प्रयत्न त्याने केला.\n\nअसा आला संशय\n\nदारुवालाच्या वागण्यावर मिनू इराणी आणि त्यांच्या पोलीस साथीदारांना संशय येऊ लागला. जहाँगिर मॅन्शनखाली असलेल्या एका सिगारेट विक्रेत्याकडे त्यांनी चौकशीला सुरुवात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वडीलांकडे सोपवण्यात आला. \n\nफिरोज दारुवालाच्या या खटल्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी नानावटी खटला, रमन राघव खटल्यासारख्या अनेक प्रकरणांमध्ये आपलं वेगळेपण दाखवून दिलं होतं. रमन राघवलाही अलेक्स फियालो या पोलीस अधिकाऱ्यानं शिताफीनं पकडलं होतं.\n\nमुंबई पोलिसांचा इतिहास\n\nआज सर्वत्र चर्चेत असणाऱ्या मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशीही केली जाते. मुंबईतल्या लोकांचं रक्षण आणि मुंबईतल्या गुन्हेगारांना पकडण्याचं काम कधी सुरुवात कधीपासून झाली तर आपल्याला थेट 17 व्या शतकात जावं लागेल. मुंबई पोलिसांचा इतिहास साडेतीनशे वर्षं आधीपासून सुरू होतो.\n\n'द बॉम्बे सिटी पोलीस, अ हिस्टॉरिकल स्केच' हे पुस्तक लिहिणाऱ्या एस. एम एडवर्ड्स यांनी मुंबई पोलिसांच्या इतिहासाच्या टप्प्यांचं वर्णन केलं आहे. \n\nमुंबईत संघटित गुन्ह्यांविरोधात लढण्यासाठी मुंबईचे दुसरे गव्हर्नर जेरॉल्ड अँजिए (1669-1677) यांनी 600 लोकांचं एक दल स्थापन केलं होतं. त्यामध्ये भंडारी तरुण जास्त असल्यामुळे त्याला 'भंडारी मिलिशिया' असं म्हटलं जातं.\n\n18 व्या शतकातल्या मुंबईचा नकाशा. यामध्ये तेव्हाची बेटांची रचना दिसून येईल.\n\nहे सर्व लोक मुंबईतल्या जमिनदारांकडून पाठवलेले असत. माहिम, शिवडी, सायन आणि इतर महत्त्वाच्या जागांवर सुभेदार नेमले गेले जेरॉल्ड यांनी कोर्ट ऑफ डायरेक्टर्सना लिहिलेल्या पत्रात याचा उल्लेख केला आहे. तसेच रात्रीच्या गस्तीबद्दलही त्यांनी या पत्रात लिहून ठेवले आहे. \n\nत्याच्या पुढच्या शतकापर्यंतही व्यवस्था टिकली. दररोज संध्याकाळी 5 वाजता फोर्टच्या चर्चगेट बाहेर जमून त्यांचे एकत्र कवायतीसारखे व्यायाम, सराव होत असत. काळानुरुप त्यात बदल होत गेले. 1771 साली ब्रिगेडियर जनरल डेव्हिड वेडरबर्न यांनी भंडारी मिलिशियामध्ये अनेक बदल केले.\n\nमुंबई पोलीस दलाचा इतिहास 17 व्या शतकापासून सुरू होतो.\n\nएस. एम. एडवर्ड्स यांनी त्यांच्या पुस्तकात 1812 साली मुंबई पोलिसांच्या पगाराचं वर्णनही केलं आहे. डेप्युटी ऑफ पोलीस आणि हेड कॉन्स्टेबलला 500 रुपये प्रतिमहिना पगार मिळत असे. \n\nयुरोपियन असिस्टंटना 100 रुपये प्रतिमहिना, रोड ओव्हरसियर्सना 50 रुपये, हवालदारांना 8 रुपये, नाईक पदावरील व्यक्तीला 7 रुपये, 3 क्लार्कना मिळून 110 रुपये, 6 युरोपियन कॉन्स्टेबलना मिळून 365 रुपये पगार मिळत असे. \n\n1857 चं बंड आणि चार्ल्स फोर्जेट\n\n1855 साली मुंबई पोलिसांच्या सुपरिटेंडंट पदावर चार्ल्स फोर्जेट यांची नियुक्ती..."} {"inputs":"...याने संबधित कूटनितीवर आपलं नियंत्रण ठेवलं होतं. ऑलिंपिक्सच्या पूर्वसंध्येला प्याँगयोंगमध्ये लष्कराच्या परेडदरम्यान अस्त्रप्रदर्शनाचा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता.\n\nट्रंप यांनी उत्तर कोरियाला जाण्याचा निर्णय घेतल्यास या शिखर वार्ताचं नियंत्रण आपसुकच प्याँगयोंगच्या हातात राहील. त्यातून ते आपल्या देशातील मानवाधिकार उल्लंघनांचा मुद्दा आणि इतर धोरणात्मक बाबी लपवून स्वतःला जगासमोर दिमाखात दाखवण्याची संधी साधतील.\n\nतटस्थ पर्याय आहे का?\n\nअमेरिकेचे राष्ट्रपती रोनाल्ड रेगन यांनी 1983मध्ये सोव्हिएत युनियनच... उर्वरित लेख लिहा:","targets":"म करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...यापासून मज्जाव करा. \n\n2)केंद्र सरकारचं हित जपण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश तात्काळ मागे घ्या.\n\nअशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. \n\nकांजुरमार्गच्या जागेचा वाद\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्टोबर महिन्यात मेट्रोची कारशेड आरे कॉलनीमध्ये होणार नाही, असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती दिली. \n\nकारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय झाल्याची माहिती त्यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात दिली होती. \n\n\"कांजूरमार्गची जागा राज्य सरकारच्या मालकीची आहे. ही जागा शून्य रूपये किमतीनं कार... उर्वरित लेख लिहा:","targets":"राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यापीठातील प्राध्यापक आशुतोष वर्षणे म्हणतात की, गतकाळात देशाच्या सुरक्षेचा मुद्दा निवडणुकांपासून बराच दूर होता.\n\n1962, 65 आणि 71 साली झालेली युद्धं निवडणुकांनंतर लगेच झाली होती. हे अंतर दोन महिने ते दोन वर्षं इतकं होतं. 2001 मध्ये संसदेवर झालेला हल्ला निवडणुकांच्या दोन वर्षांनंतर झाला होता. या हल्ल्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर होते. मुंबईवर झालेला हल्ला 2009 च्या निवडणुकीच्या पाच महिने आधी झाला होता. काँग्रेस पक्षाने या हल्ल्यांचं भांडवल न करताही निवडणुका जिंकल्या होत्या.\n\nयावेळी परिस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना बगल दिली जाणार नाही. \"नागरी भागातील ठराविक मतदारांकडूनच त्यांना फायदा होईल. जर एखाद्याला कोणाला मत द्यायचं नसेल तर तो या भावनिक मुद्द्यांना समोर ठेवून याच पक्षाला मत देईल.\"\n\nया सर्व गोष्टींना विरोधी पक्ष कसं तोंड देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. उत्तरेकडील राज्यातला विजय लोकसभा निवडणुकीत महत्त्वाचा असतो. या तणावाचा उत्तरेकडील राज्यात भाजपला फायदा झाला तर पक्षाला मोठा विजय मिळू शकतो. असं असलं तरी एक आठवड्याचा काळही राजकारणात महत्त्वाचा असतो हे विसरून चालणार नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांवर टीकाही होते आहे. \n\nलव्ह - जिहाद असं काही असतं का? हिंदू - मुस्लीम लग्नात लव्ह जिहाद कुठून आलं?\n\nकाही दिवसांपूर्वी मुलीच्या सासू नसीम जहां यांनीही सूनेच्या गर्भपाताचा मुद्दा उपस्थित केला होता. अधिकाऱ्यांनी हे आरोप फेटाळले होतं. मुलीला दोनदा रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिच्या पोटातील गर्भ सुरक्षित आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. \n\nसोमवारी मुरादाबाद जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर विमला पाठक यांनी पत्रकारांना सांगितलं की, \"सकाळी मुलीला आणण्यात आलं तेव्हा तिची प्रकृती व्यवस... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यामुळे ते असं म्हणत असावेत. त्यामुळे त्यांना कोरोनाचा त्रास जाणवत नसेल,\" रोलीम पुढे सांगतात.\n\n'ब्राझील थांबू शकत नाही'\n\nया महिन्याच्या सुरुवातीला 60 टक्के लोकांना घरात थांबावं वाटत होतं, ते प्रमाण आता 52 टक्के इतकं झालं आहे. Datafolhaनं घेतलेल्या ओपिनियन पोलनुसार ही आकडेवारी समोर आली आहे.\n\n\"आता कोरोनामुळे 5 हजार जण मरतील आणि आपण ते टाळू शकणार नाही. आपण सगळंच बंद करू शकत नाही. आपण शत्रूपासून लपू शकतो, कामापासून नाही,\" असं Madero या रेस्टॉरंट चैनचे मालक ज्युनियर डुर्सकी सांगतात.\n\nब्राझीलमध्ये आर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आहे. राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो कामात राजकीय हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यामुळे हॅंड हायजिनकडे दुर्लक्ष होऊ शकतं. \n\nमास्क वापरण्यासाठी किंवा न वापरण्यासाठी या गोष्टींचा योग्य विचार करून तुम्ही निर्णय घ्यावा असं WHO सांगतं. \n\nघरी बनवण्यात आलेल्या मास्कचा काही फायदा होऊ शकतो का? \n\nमास्कचा तुटवडा निर्माण झाला म्हणून अमेरिकेत सांगण्यात आलं की घरीच मास्क तयार करा.\n\nहाँगकाँगमध्ये वेगवेगळ्या रंगाचे आणि डिजाईनच्या मास्कची फॅशन आली आहे. थायलॅंडचे पंतप्रधान प्रयुथ चॅन ओचा यांनी त्यांच्या सूटला मॅचिंग असलेला मास्क वापरला होता. \n\nकोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क घालणं आवश्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ास्क संबंधी भारत सरकारच्या काय सूचना आहेत? \n\nभारत सरकारनेही जागतिक आरोग्य संघटनेप्रमाणेच म्हटलं आहे की फक्त तीनच स्थितीमध्ये तुम्हाला मास्क लावण्याची आवश्यकता आहे. \n\n1. जर तुम्हाला सर्दी खोकल्याची लक्षणं असली आणि श्वसनाचा त्रास होत असेल तर ( श्वसनाच्या त्रासासाठी डॉक्टरांनी सांगितलेलं मास्क वापरावं. ) \n\n2. जर तुम्ही कोव्हिड -19 च्या पेशंटची देखभाल करत असाल तर \n\n3. जर तुम्ही आरोग्य सेवेत असाल तर \n\nमास्क वापरण्यासंबंधी भारत सरकारने आठ सूचना दिल्या आहेत. \n\nरुमाल मास्कला पर्याय ठरू शकतो का?\n\n1. मास्कला दुमडून ठेऊ नका. मास्क काढून ठेवल्यावर मास्कच्या घड्या वर असाव्यात.\n\n2. मास्क व्यवस्थितरीत्या नाक आणि हनुवटीला झाकत आहे की नाही हे तपासून घ्या. कुठेही गॅप राहणार नाही याची काळजी घ्या. \n\n3. एकदा मास्क लावल्यावर त्याला स्पर्श करू नका. \n\n4. चेहऱ्यावरून काढून मास्क गळ्यावर लटकता ठेऊ नका. \n\n5. दर सहा तासांनी मास्क बदला \n\n6. डिस्पोजेबल मास्क परत वापरू नका. डिसइंफेक्ट करूनच त्याला डस्टबिनमध्ये टाका. \n\n7. मास्क काढतेवेळी मास्कच्या कापडाला स्पर्श करू नका. एखादेवेळी व्हायरस त्यावर डिपॉजिट झालेला असू शकतो आणि त्याचा तुमच्या हातांना स्पर्श होऊ शकतो. \n\n8. मास्क काढल्यानंतर हात साबणाने स्वच्छ धुवा किंवा सॅनिटायजर वापरा. \n\nतर या सर्व सूचना WHO आणि भारत सरकारने दिल्या आहेत. मास्क वापरण्यासंबंधी कोणताही निर्णय घेण्याबाबत या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या असं जागतिक आरोग्य संघटना सांगते. WHO एक गोष्ट वारंवार सांगत आहे. ती म्हणजे जर तुम्हाला कोरोनाशी लढायचं असेल तर हॅंड हायजिन म्हणजेच हात स्वच्छ धुवावेच लागतील. तसेच सोशल डिस्टन्सिंग हा पण एक उत्तम पर्याय ठरू शकतो. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...यामुळेच आमचा निर्धार कंपनी घालवण्याच्या दृष्टीने आणखी पक्का बनला,\" असं साळवी पुढे सांगतात. \n\nरत्नागिरीजवळ कंपनीने कारखाना उभारण्यास सुरुवातही केली होती.\n\nसध्या ८३ वर्षांचे असलेले संघर्ष समितीचे अध्यक्ष केतन घाग यांनी या लढ्याच्या यशस्वीतेचं गुपीत सांगितलं.\n\n\"या लढ्यात एकही राजकीय पक्ष असता कामा नये, या एकाच अटीवर मी अध्यक्षपद स्वीकारलं. कंपनी विरोधात तीव्र लढा उभारताना आम्ही रत्नागिरीतील प्रत्येक घटकाचा विश्वास संपादीत केला.\"\n\nसर्वसामान्य कोकणवासीयसुद्धा यात हिरिरीनं सहभागी झाली होता.\n\n\"सेटलमेंट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावर कंपनीकडून कोणतंही उत्तर आलं नाही. \n\nत्यानंतर 9 जुलै 2013ला रत्नागिरीच्या MIDC कार्यालयानं कंपनीला जमीन परत करण्यासंदर्भात नोटीस दिली. या नोटीशीवरही कंपनीकडून कोणतीच कार्यवाही झाली नाही.\n\nस्टरलाईट प्रकल्पाचा सांगाडा सध्या इथं उभा आहे.\n\nअखेर 31जुलै 2014ला जमिनीचा पंचनामा करण्याबाबतीत MIDCनं स्टरलाईटला नोटीस दिली. त्यानंतर लगेचच कंपनीनं कोर्टाकडे धाव घेत स्थगिती घेतली.\n\nसध्या हे प्रक्रण न्यायप्रविष्ट आहे. स्टरलाईट कंपनी आजही जमिनीचे सर्व्हिस चार्जेस MIDC कार्यालयात भरत आहे, अशी माहिती MIDCकडून कळाली.\n\n\"सर्वसामान्य रत्नागिरीकरांनी वेळीच आंदोलन करून स्टरलाईट प्रकल्प इथून हुसकावून लावला. त्यावेळी आंदोलनाला योग्य दिशा मिळाली नसती आणि आम्ही राजकारण्यांच्या फसव्या आश्वासनाला बळी पडलो असतो तर कदाचित आज आमची परिस्थितीही तुतिकोरिनपेक्षा वेगळी नसती,\" असं अॅड. केतन घाग यांनी शेवटी सांगितलं.\n\nकंपनीची बाजू समजून घेण्यासाठी आम्ही स्टरलाईटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्यापैकी कुणीही उपलब्ध होऊ शकलं नाही. त्यांची बाजू मिळाल्यावर बातमीत अपडेट करण्यात येईल. \n\nदरम्यान, रत्नागिरी प्लांटचे केअर टेकर म्हणून काम बघणाऱ्या मिलिंद गांधी यांच्याशी संपर्क साधला. गांधी यांनी आपण कंपनीचे कर्मचारी नसून कंत्राटी पद्धतीनं आपली नेमणूक झाली असल्याचं सांगितलं. \"सध्या कंपनीत कोणाचीही मनस्थिती ठीक नाहीये. त्यामुळे कोणीही प्रतिक्रिया देण्याच्या अवस्थेत नाही\", असंही गांधी म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...यार केलं. \n\nबदलतं अर्थकारण\n\nजसजसे कॉम्प्युटर स्वस्त होऊ लागले तसतशी गेमिंग उद्योगाला चालना मिळू लागली. \n\n'स्पेसवार'नंतर आला 'अॅस्टेरॉइड्स'. 'स्पेसवॉर'च्या यशाचा फायदा 'अॅस्टेरॉइड्स'ला नक्कीच झाला. शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात अवकाशयान नेमकं कसं फिरतं, याचं वास्तवदर्शी चित्रण प्रथमच या खेळाच्या रूपाने करण्यात आलं.\n\nकॉम्प्युटर गेम्समधून कंपन्यांची कमाईसुद्धा चांगली होऊ लागली होती. गेमिंग कंपन्या आता चित्रपट उद्योगाशी स्पर्धा करू लागल्या होत्या. \n\nत्याचबरोबर सांस्कृतिकदृष्ट्याही त्यांचं महत्त्व वा... उर्वरित लेख लिहा:","targets":"णतात. येणाऱ्या काळात ही संख्या एक अब्जाहून अधिक असण्याची शक्यता आहे, असं ते म्हणतात. \n\nया सर्व गोष्टींचा आपण एकत्रित विचार केला तर एका मोठ्या आर्थिक प्रश्नाकडे पाहणं आपल्याला अनिवार्य आहे -- \"व्हिडिओ गेमचं आणि बेरोजगारीचं काही नातं आहे का?\" \n\nबेरोजगारीचं कोडं \n\nवॉशिंग्टनमध्ये उच्चशिक्षित वैज्ञानिक आणि धोरणांची आखणी करणाऱ्या अधिकाऱ्यांसमोर बोलताना एडवर्ड कॅस्ट्रोनोव्हा यांनी एक विदारक सत्य मांडलं -- ''तुम्ही लोक खऱ्या आयुष्याची स्पर्धा जिंकत आहात. पण प्रत्येक जण या जगात यशस्वी होत नाही.'' \n\nअनेक जण आयुष्याच्या स्पर्धेत मागे राहिल्यामुळे व्हीडिओ गेम्सच्या आभासी जगाकडं आकर्षित होत आहेत, असं त्यांनी पहिल्यांदा म्हटलं. \n\nजर आजच्या तरुणांसमोर दोन पर्याय असतील -- एक म्हणजे 'स्टारबक्स'सारख्या कॉफीशॉपमध्ये वेटर होण्याचा आणि दुसरा म्हणजे आभासी जगात एखाद्या अवकाशयानाचा कॅप्टन होण्याचा, तर ते अवकाशयानाचा कॅप्टन होण्यात गैर काय आहे? \n\nकॅस्ट्रोनोव्हा यांचा अभ्यास योग्य दिशेतच होता. त्यानंतर या विषयावर बराच अभ्यास झाला.\n\n2016 मध्ये काही अर्थतज्ज्ञांनी मिळून अमेरिकेच्या कामगार बाजारव्यवस्थेचा अभ्यास सादर केला. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की देशाची अर्थव्यवस्था वाढत आहे, बेरोजगारीचे प्रमाणही कमी आहे. \n\nअसं असलं तरी अनेक धडधाकट युवक अर्धवेळ काम करत आहेत किंवा ते बेरोजगार आहेत. \n\nया बेरोजगार युवकांच्या काही सवयींचा त्यांनी अभ्यास केला होता. हा युवकांना मोठ्या सुखाची अपेक्षा तर होती पण त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. आपली परिस्थिती बदलण्यास ते उत्सुक नसल्याचंही त्यांना दिसलं. \n\nत्यांचा अभ्यास करून त्यांनी हा निष्कर्ष काढला की हे सर्व युवक आपल्या पालकांच्या पैशावर जगत आहेत आणि घरी बसून व्हीडिओ गेम्स खेळत आहे. 'स्टारबक्स' किंवा 'मॅकडोनल्ड' सारख्या ठिकाणी वेटरचं काम करण्यापेक्षा त्यांनी आभासी जगातील अवकाशयानाचा कप्तान होणं पसंत केलं होतं. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकवर लाईक करू शकता.)"} {"inputs":"...यार सर सगळ्या खेळाडूंना वर्तुळाकारात उभं करायचे आणि व्यायामप्रकार करायला लावायचे. ज्यांना ते चांगलं जमायचं, त्यांना ते टॉफी खायला द्यायचे.\" आणि छोटी उषा तिथेही जिंकायची.\n\nजिल्हा स्तरावरून राज्यस्तरावर आणि पुढे राष्ट्रीय स्तरावर तिची कामगिरी उंचावत गेली. 1980 साली, सोळा वर्षांच्या वयात उषानं मॉस्को इथे ऑलिंपिक पदार्पण केलं. चार वर्षांनंतर ती ऑलिंपिक फायनल गाठणारी पहिली भारतीय महिला अॅथलीट बनली. \n\nपण पदक जिंकण्याचं तिचं स्वप्न, सेकंदापेक्षाही कमी वेळानं हुकलं. \n\nसर्वोत्तमही जेव्हा कमी पडतं... \n\n1... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी, एका अशा देशासाठी नायिका बनली, जिथे ऑलिंपिक पदकं अजूनही दुर्मीळ आहेत.\n\nअपयश आणि सुवर्णयुग \n\nपुढच्या काही शर्यतींमध्ये उषा यांची कामगिरी ढासळली. लोक टीका करू लागले. पण उषा यांचा स्वतःवर विश्वास होता. यशाची संधी पुन्हा मिळेल याची त्यांना खात्री होती. \n\nआणि ती संधी आली, तेव्हा उषा यांनी सुवर्णलूटच केली. 1986 साली दक्षिण कोरियाच्या सोल इथं झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत उषा यांनी चार सुवर्णपदकं मिळवली. 400 मीटर हर्डल्स (अडथळ्यांची शर्यत), 400 मीटर धावणे, 200 मीटर धावणे आणि 4 बाय 400 मीटर रिले शर्यती त्यांनी सहज जिंकल्या आणि 100 मीटर शर्यतीत रौप्यपदक मिळवलं. \n\n\"भारतानं तोवर त्या स्पर्धेत पाच सुवर्णपदकं मिळवली होती, आणि मी त्यातली चार जिंकली होती. चौदाव्या क्रमांकावरून भारत चौथ्या क्रमांकावर आला. माझ्यासाठी आणि प्रत्येक भारतीयासाठी तो अभिमानाचा क्षण होता. मी देशासाठी मला जे शक्य होतं ते करू शकले. प्रत्येक वेळी मी पदक घ्यायला गेले, तेव्हा राष्ट्रगीत वाजलं. तो क्षण माझ्यासाठी सर्वोच्च क्षण होता.\" \n\nउषा यांना 1983 साली भारत सरकारनं अर्जुन पुरस्कार प्रदान केला. 1985 साली त्यांना भारतातला चौथा सर्वात मोठा नागरी सन्मान, पद्मश्रीनं गौरवण्यात आलं. \n\nलग्न, मातृत्त्व आणि पुनरागमन\n\nउषा आजही पय्योळीमध्ये राहतात. तिथं दिसतात रंगीबेरंगी टुमदार घरं आणि त्यांच्या सभोवती नारळाच्या झाडांची दाटी. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरच्या कुठल्याही गावात असतं तसं शांत, सुस्त वातावरण पय्योळीतून जाणाऱ्या महामार्गावरही जाणवत राहतं. \n\nउषा यांचंच नाव दिलेला एक रस्ता तुम्हाला त्यांच्या घरापर्यंत घेऊन जातो. हे पी. टी. उषा यांचं घरंच नाही, तर त्यांचं यश आणि आठवणींचं माहेरघरही आहे. तिथला कलात्मक साधेपणा उषा यांच्या विनम्र स्वभावाशी मिळता-जुळता असाच आहे. \n\nउषा यांचे पती व्ही श्रीनिवासन आम्हाला घर दाखवतात. मुख्य दरवाज्यातून मोठ्या दिवाणखान्यात आलं, की एका बाजूला उषा यांनी मिळवलेली पदकं आणि ट्रॉफी ठेवल्या आहेत. दुसऱ्या बाजूला जिन्याच्या भिंतीवर जुने फोटोग्राफ्स लावले आहेत. त्यात उषासोबत दिसतात पंतप्रधान, नोबेल विजेते, इतर खेळांतले महानतम खेळाडू. दोन्ही भिंतींच्या मधे, समोरच्या भिंतीवर आहे उषा यांना ऑलिंपिक समितीकडून 1984 साली चौथ्या स्थानासाठी मिळालेलं प्रशस्तीपत्रक, अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री. आणि ज्या दरवाजातून तुम्ही आत येता, त्याच दरवाज्या..."} {"inputs":"...यालयाने फेटाळून लावली. दोघांनाही 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत तिहार जेलमध्ये पाठवण्यात आले.\n\nमारहाणीसंदर्भातील सीसीटीव्ही फूटेज आणि अन्य पुरावे गोळा करण्यासाठी केजरीवाल यांच्या निवासस्थानाची झाडाझडती दिल्ली पोलिसांनी घेतली. यासाठी 40 ते 50 पोलिसांचा ताफा केजरीवालांच्या निवासस्थानी घुसला. पोलिसांनी त्यांच्या घराची घडती घेतली आणि सीसीटीव्ही फूटेज आणि हार्डडिस्क चौकशीसाठी ताब्यात घेतले.\n\nयाप्रकरणावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्वीट करून प्रतिक्रया दिली. \n\n\"पोलीस माझ्या घराची तपास... उर्वरित लेख लिहा:","targets":"लाच जबाबदार धरतं. शिवाय अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांना ठोकून काढलं पाहिजे, असं वक्तव्य या घटनेनंतर एका आमदारानं केलं होतं. पण केजरीवाल त्यावर काहीही बोलले नाहीत. त्यामुळे मुख्य सचिवांना जी मारहाण झाली त्याला केजरीवालांचीच फूस होती असं म्हणायला वाव आहे.\"\n\n'दिल्लीचं राजकारण चुकीच्या दिशेनं जात आहे'\n\nयाप्रकरणी ज्येष्ठ पत्रकार प्रमोद जोशी यांनी बीबीसीच्या दिलनवाज पाशा यांच्याशी बोलताना सांगितलं की, दिल्लीचं राजकारण चुकीच्या दिशेनं जात आहे. \"मागील तीन वर्षांपासून केंद्र सरकार आणि दिल्लीचं सरकार यांच्यातील राजकीय वाद सतत चव्हाटयावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केजरीवाल नेहमीच निशाणा साधतात. पण अधिकाऱ्यांनाही अशीच वागणूक दिल्यास राजकारणचा रस्ता चुकत आहे असा त्याचा अर्थ होईल,\" असं जोशी म्हणाले.\n\n\"मुख्य सचिव राजकीय हेतूनं असा आरोप करत आहेत असं मला वाटत नाही. प्रत्यक्ष मारहाण झाली नसेल, पण काहीही गैरवर्तणूक झाली असेल तरी ते चुकीचंच आहे,\" जोशी सांगतात.\n\nनुकतंच 'आप'च्या 21 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यात आलं. यामुळे दिल्ली विधानसभेची पोटनिवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबद्दल जोशी सांगतात, \"निवडणुका झाल्यास आम आदमी पक्ष या भांडणातून असा संदेश देण्याचा प्रयत्न करेल की त्यांना कुणी काम करू देत नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...यावर मातीचा जो दहा ते बारा फुटांचा थर बाहेर काढला जातो. तो पुन्हा आत टाकून वृक्षारोपण करावे असा नियम आहे. मात्र त्याचे पालन होत नाही. याच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस होतो आणि ही सगळी माती वाहून जाते\" असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.\n\nपंचगंगेचं पाणी कृष्णेत सामावण्यात येणारा अडथळा आणि अलमट्टी\n\nपश्चिम महाराष्ट्रात कृष्णा ही सर्वांत महत्त्वाची नदी आहे. या नदीला कोयना, वारणा, पंचगंगा या मोठ्या नद्या येऊन मिळतात. पंचगंगा आणि कृष्णा यांचा संगम होण्याआधी उत्तरेस कोयना आणि वारणा या नद्या कृष्णेमध्ये सामावता... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा विस्तार वेगाने वाढत गेला आहे. या कालावधीत नदीपात्राच्या जवळपास होणाऱ्या बांधकामाला रोखण्याची गरज शहरातले नागरिक बोलून दाखवतात. \n\nकोल्हापूर- पुराचे संग्रहित छायाचित्र\n\nशहराच्या विकास आराखड्यात पूररेषेचा समावेश व्हावा आणि तो केला असेल तर त्याची नागरिकांना माहिती द्यावी अशी मागणी कोल्हापुरात होते. लोकांना पूररेषेबद्दल आधीच माहिती मिळाली तर ते घर घेताना किंवा घर बांधताना त्याचा विचार करतील आणि संभाव्य नुकसान टळेल.\n\nमहाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट (मेरी)च्या महासंचालकांनी पूररेषेच्या दोन व्याख्या स्पष्ट केल्या आहेत. त्यातील ब्लू झोन म्हणजे प्रोहिबिटेड झोन म्हणून ओळखला जातो. \n\nगेल्या 25 वर्षांमध्ये आलेल्या सर्वोच्च पुराच्या पातळीपर्यंतचा भाग किंवा नदीच्या पूरधारणक्षमतेच्या दीडपट भाग यापैकी जो जास्त असेल तो प्रोहिबिटेड झोन म्हणून ओळखला जातो. तर रेस्ट्रिक्टिव्ह झोन किंवा रेड झोनची गेल्या शंभर वर्षांतील सर्वोच्च पुराच्या पातळीचा विचार करून आखणी केली जाते.\n\nवडनेरे समितीचा अहवाल काय सांगतो?\n\nगेल्या वर्षी आलेल्या पुराचा अभ्यास करण्यासाठी जलसंपदा विभागाचे निवृत्त सचिव नंदकुमार वडनेरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीमध्ये विनय कुलकर्णी, संजय घाणेकर, रवी सिन्हा, नित्यानंद रॉय, प्रदीप पुरंदरे आणि राजेंद्र पवार यांचा समावेश होता.\n\nया समितीने यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस आपला अहवाल शासनाला सादर केला आहे. \n\nनदीच्या पूरवहन क्षमतेत झालेली घट, पुराच्या पाण्याचा निचरा होण्यात येणारा अडथळा, पूरप्रवण क्षेत्रात बांधकामं होणे, अतिक्रमण अशा अनेक मुद्द्यांकडे या समितीने लक्ष वेधलं आहे. अलमट्टीपेक्षा पावसाचं प्रमाण जास्त होणं हे पुराचं कारण असल्याचं मत यामध्ये मांडण्यात आलं आहे.\n\nअलमट्टीचा मुद्दा पूर्णपणे सोडायला नको- प्रदीप पुरंदरे\n\nवडनेरे समितीमधील एक सदस्य आणि जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांच्यामते अलमट्टी धरणाचा मुद्दा पूर्णपणे सोडून देऊ नये.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"आपण सर्व एकाच कृष्णेच्या खोऱ्यामध्ये आहोत. अलमट्टीचा पुराशी संबंध नाहीच असा निष्कर्ष काढून तो मुद्दा निकालात काढण्यात येऊ नये. \n\nसॅटेलाइट इमेजरीच्या साहाय्याने या धरणाचा पुराशी काही संबंध आहे का हे तपासण्याची गरज आहे. त्यासाठी इस्रोची मदत घेता येऊ शकेल.\n\nकोल्हापूर परिसरात नदीपात्रातील अतिक्रमणं काढून नुकसान कमी करता येऊ..."} {"inputs":"...यावसायिक उपयोगात आणावी लागेल. अर्थार्जनाच्या संधी मराठी भाषेशी जोडल्या तर लोकांना मराठीचा वापर करा म्हणून धमकावण्याची गरज पडणार नाही,\" असं डॉ. परब यांना वाटतं. \n\nमराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न किती? \n\nजून महिन्यात राज्यातील उद्धव ठाकरे सरकारने सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा केला. 2020-21 पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. \n\nयाबाबत आम्ही मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ वीणा सानेकर यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. \n\nडॉ. वीणा सानेक... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणत राजकारण जोरदार होतं. मराठीच्या मुद्यावर शिवसेनेने नेहमीच राजकारण केलं. त्यानंतर 2009 पासून मनसेने शिवसेनेचा हा मुद्दा हिरावून घेऊन खळखट्याकचं राजकारण सुरू केलं. \n\nराज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्यांसाठी मोठं आंदोलन केलं. शिवसेना, मनसेकडून वेळोवेळी मराठीचा मुद्दा उपस्थित केला जातो. \n\n'अमराठी भाषिकांनी मराठीचा आदर करावा'\n\nमहाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे प्रवक्ते अनिल शिदोरे हेसुद्धा मारामारीने किंवा बळजबरी करून मराठी भाषेचं भलं होणार नाही हे मान्य करतात. \n\n\"मराठी भाषा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, भाषा सक्ती आणि भाषेची प्रगती फक्त मारामारी करून होणार नाही हे खरं आहे. खरंतर, हाणामारी करण्याची कोणाचीच इच्छा नाही. \n\nपण, अमराठी भाषिकांनी ज्या ठिकाणी ते काम करतात त्या भाषेचा मान राखला पाहिजे. स्थानिक भाषेची जाण असलेल्या अमराठी भाषिकांनी, मराठीसाठी पुढाकार घेतला पाहिजे. मात्र असं होताना दिसत नाही.\" \n\n\"आपण भाषावर प्रांतरचना स्वीकारली आहे. आपल्या भाषेवर प्रेम सर्वांनाच आहे. पण, या प्रेमापोटी दुसऱ्या भाषेचा अपमान होता कामा नये, हे लक्षात घेतलं पाहिजे. समजावून सांगितल्यानंतरही भाषेची हेटाळणी होत असेल तर, काहीवेळा प्रसंग स्फोटक बनतात आणि त्यामुळे हाणामारी होते. प्रत्येक भाषेचा आदर हा राखायलाच हवा,\" असं मत शिदोरे नोंदवतात. \n\n'काही ठिकाणी दहशत हवीच'\n\nमराठी भाषेचे एक अभ्यासक नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"वारंवार सांगूनही कोणी मुद्दामहून ऐकत नसेल. तर, काही ठिकाणी दहशत निर्माण करावी लागते. लोकांमध्ये दहशत असावी, भीती असावी. पण, पुढे जाऊन मारहाण नको. राजकारणी धाक न दाखवता थेट जाऊन मारहाण करतात हे योग्य नाही. मारहाण, खळखट्याक, धमकी याने थोड्या वेळाकरता लोक ऐकतात. पण हे तात्पुरतं आहे. काहीवेळा लोक ऐकणं बंद करतात.\" \n\nअमराठी लोकांशी बोलताना त्यांनी चुका केल्या तर आपण हिंदीतून बोलणं सुरू करतो. पण, अमराठी लोकांना चुका करू द्या. त्यातूनच ते शिकतील. तुमची भाषा वाईट म्हणून आपण हिंदी बोलायला सुरू करतो. असं न करता त्यांना बोलण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे, असं मराठी भाषेच्या अभ्यासकांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7..."} {"inputs":"...यासाठी राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांच्यासोबत IL & FS ने 860 कोटींची गुंतवणूक केली होती. \n\nIL & FS ने ही गुंतवणूक काढून घेतली आणि पुन्हा या प्रकल्पात काही गुंतवणूक केली. यामध्ये IL & FS या कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचा संशय ईडीला होता. त्याचा तपास ईडीने सुरू केला. 22 ऑगस्ट 2019 ला या प्रकरणी राज ठाकरे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं. राज ठाकरे यांची तब्बल 9 तास चौकशी करण्यात आली. \n\nशरद पवार \n\nसप्टेंबर 2019 मध्ये महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित प... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता याप्रकरणी खडसे यांना डिसेंबर 2020 मध्ये ईडीने नोटीस बजावली आहे. 30 डिसेंबरला खडसे यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण त्यांना कोरोनाची लक्षणं दिसत असल्यामुळे खडसे उपस्थित राहीले नाहीत. \n\nसंजय राऊत \n\nपीएमसी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रविण राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेला कर्जाच्या रकमेचा व्यवहाराबाबत ईडीला संशय असल्याचं बोललं जातंय. \n\nवर्षा राऊत यांना 29 डिसेंबरला ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलवलं होतं. पण त्यांनी ईडीकडे 5 जानेवारीपर्यंत वेळ मागितली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...यासाठी शिक्षकांना मोठ्या प्रमाणात विचारणा होऊ लागली. \n\nदरम्यान, जाहिरातींमुळे लोकांच्या संभ्रमावस्थेत आणखीनच जास्त वाढ झाली.रीमा कठाळे या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत प्रश्न विचारण्यात आला. \n\nया पोस्टमध्ये रीमा म्हणतात, \"यांची जाहिरात रोज एफबीवर येते..आज तर हाईटच झाली..काय तर म्हणे इयत्ता सहावीपासून कोडिंग अनिवार्य आहे..हे कधी झालं? कुणी अनिवार्य केलं? एक तर मला शिक्षण कळत नाही किंवा ही जाहिरात चुकीची आहे. हा काय प्रकार आहे पालकांची दिशाभूल करण्याचा?\"\n\nरीमा कठाळे यांच्या पोस्टची दखल घेत माहिती व तंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो मोठा म्हणजेच भरपूर पैसे मिळवणारा प्रोग्रॅमर होईल असा एक सर्वसाधारण समज आपल्याकडे आहे. किंबहुना कोडिंगचे क्लासेस घेणाऱ्या मंडळींनी तो जाणूनबुजून पसरवला आहे.\"\n\nयाबाबत व्हाईटहॅट ज्युनियरची बाजू अधिक सविस्तरपणे समजून घेण्यासाठी बीबीसी मराठीने त्यांच्याशीही संपर्क साधला. \n\nव्हाईटहॅट कंपनीसाठी मीडियाचं काम पाहणारे सुरेश थापा म्हणाले, \"ती जाहिरात आपण आधीच मागे घेतली आहे. त्यामुळे त्याबाबत अधिक बोलणं आता योग्य राहणार नाही,\" असं ते म्हणाले. \n\nपण, थापा यांच्या मते भविष्यात कोडिंग विषयाला प्रचंड महत्त्व येणार आहे. याबाबत बोलताना ते म्हणतात, \"कोडिंग हा विषय आता जरी अनिवार्य नसला तरी येणाऱ्या काळात तो नक्कीच अभ्यासक्रमात समाविष्ट होईल. जगभरात कोडिंग विषय लहान वयातच विद्यार्थ्यांना शिकवला जातो. काळाची पावले ओळखूनच लोकांमध्ये कोडिंगबाबत जागृती निर्माण करत आहोत. \n\nलहान मुलांवर 'कोडिंग' करण्याचा दबाव?\n\nचाईल्ड सायकॅट्रिस्ट डॉ. भूषण शुक्ल म्हणतात, \"ज्या मुलांना आपली खासगी स्वच्छतेची कामंसुद्धा करण्यासाठी आईची मदत लागते, त्यांना कोडिंग कसं कळणार? याचा नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. कोडिंगमुळे मुलांच्या मेंदूचा विकास होतो, असं ते सांगतात. पण कोडिंग हा प्रकार गेल्या काही वर्षांत आला आहे. त्यामुळे मानवी विकास, बौद्धिक विकास यांच्याशी संबंध आहे, असं मला तरी वाटत नाही.\"\n\nमुंबईच्या न्यू होरायझन्स चाईल्ड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये डेव्हलपमेंटल पेडियाट्रिशियन म्हणून काम पाहणारे डॉ. समीर दलवाई यांचंही अशाच प्रकारचं मत आहे. \n\nते सांगतात, \"मुलांवर विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा मारा होत असताना यात कोडिंगसारख्या विषयाची भर पडली आहे. आपल्या 7 वर्षीय मुलांनी कोडिंगचे क्लास शिकवून बनवलेलं अॅप विकत घेण्यासाठी कोणताच गुंतवणूकदार दारात तुमची वाट पाहत उभा राहणार नाही. मुलांवर हे शिकण्याचा दबाव टाकण्यापेक्षा त्यांना खऱ्या खेळांमध्ये भाग घेऊ द्यावा.\"\n\nतसेच क्लासची फी हासुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. \n\n\"एखाद्या क्लासची हजारो रुपयांची फी भरल्यानंतर मुलाने ते करण्यास नकार दिला तर पालक नाराज होतात. पण फक्त पैसे भरले आहेत, म्हणून मुलांवर दबाव टाकणंही पालकांनी टाळलं पाहिजे. एखादा विषय समजत किंवा जमत नसेर तर मुलाला एक्झिटची संधी दिली जावी,\" असं मत एरंडे यांनी नोंदवलं. \n\nपण दुसरीकडे, विद्यार्थावर यामुळे दबाव येत असल्याची शक्यता व्हाईटहॅटचे सुरेश थापा..."} {"inputs":"...याही दिल्या जातात.\n\nया संस्थेत कम्युनिटी मेडिसनच्या प्राध्यापिका आणि संशोधनाच्या मुख्य प्रवर्तक डॉक्टर मनमीत यांनी आपली भूमिका मांडली. त्या म्हणतात, प्रसूतीदरम्यान ओरडणं आवश्यक असल्यासारखं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. धाकधपटशा आणि ओरडलं तर स्त्रियांना प्रसूतीवेळी मदत होते असं नर्स सांगतात. \n\nगरोदर स्त्रियांना आक्षेपार्ह भाषेला सामोरं जावं लागतं.\n\nया संशोधनाच्या समन्वयक इनायत सिंह कक्कड सांगतात की, \"रुग्णालयांमध्ये एका नर्सला अनेक रुग्णांची देखभाल करायची असते. त्यामुळे त्यांची चिडचिड होणं स्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"तील डॉक्टर, नर्सेसना जावं लागतं. तिथे वेगळ्या डॉक्टरांची नियुक्ती होत नाही. रुग्णांची संख्या आणि डॉक्टर-नर्स यांची संख्या यांच्यातलं व्यस्त गुणोत्तर कमी होण्याची आवश्यकता आहे. \n\nडॉ. मनमोहन सांगतात की, \"रुग्णालयांमध्ये एका वॉर्डात दोनच नर्स असतात. त्यांच्यावर जवळपास 50-60 रुग्णांची जबाबदारी असते. प्रत्येक रुग्णाने एकदा किंवा दोनदा नर्सला बोलावलं तरी त्यांना त्रास होणं स्वाभाविक आहे. त्यांना प्रत्येक रुग्णाची माहिती ठेवणंही अनिवार्य असतं. रुग्णांना औषधंही द्यावी लागतात. इंजेक्शऩ द्यायचं असतं. रुग्णाने बोलावलं तर तिथे जाऊन विचारपूस करावी लागते. नर्सेसना अनेकदा सुट्टी घेता येत नाही.\" \n\nगरोदरपणात स्त्रियांची काळजी घेणं आवश्यक असतं\n\nदिल्लीतल्या बाबू जगजीवन रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडट डॉक्टर प्रतिभा यांनीही डॉक्टर-नर्सेसची संख्या कमी असल्याचं मान्य केलं आहे. \n\nडॉक्टरांची पदं रिक्त आहेत. सरकारकडे डॉक्टरच नाहीत. केवळ दिल्लीत नव्हे, बाकी राज्यांमधली परिस्थिती सुधारणं आवश्यक आहे. जेणेकरून दिल्लीवरचा बोजा कमी होऊ शकेल. \n\nरुग्णांप्रती सहानुभूती वाटणंही महत्त्वाचं आहे. गरोदर स्त्रियांशी सर्वाधिक संपर्क नर्सेसचा असतो. अशा परिस्थितीत नर्सेसना योग्य प्रशिक्षण मिळणं आवश्यक आहे. \n\nइनायत सिंह हाच मुद्दा रेटतात. रुग्णांपबद्दल कणव वाटणं आवश्यक आहे. इंटरपर्सनल कम्युनिकेशनसारख्या गोष्टी वैद्यकीय अभ्यासक्रमात समाविष्ट करणं अत्यावश्यक आहे. यासंदर्भात नियमितपणे प्रशिक्षण मिळावं. जेणेकरून चांगलं वागणं त्यांची सवय होईल. \n\nसमुपदेशनाची आवश्यकता \n\nअनेकदा वाईट वर्तनाचा सामना करणाऱ्या स्त्रिया औपचारिक तक्रार करायला तयार नसतात. अन्य स्त्रियांना वाईट वागणूक मिळाली आहे, असं त्या सांगतात. \n\nअशावेळी महिलांना अंगणवाडी किंवा तत्सम माध्यमातून रुग्णालयाच्या कामकाजाबाबत, प्रसूतीवेदनासंदर्भात सविस्तर माहिती देणं आवश्यक आहे. \n\nसरकारने लागू केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गरोदर स्त्रीला सन्मानजनक वागणूक मिळायला हव, असं स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे. \n\nमार्गदर्शक तत्त्वांमधील अन्य गोष्टी \n\n- प्रसूती वेदनेवेळी स्वतंत्र लेबररुम किंवा स्वतंत्र कक्ष देऊन खाजगीपणा देणं.\n\n- प्रसूतीवेदना आलेल्या असताना नातेवाईक सोबत राहणं. \n\n- प्रसूतीवेळी स्त्रीला बरं वाटेल अशा अवस्थेत राहू देणं.\n\n- टेबलाऐवजी लेबरबेडचा वापर व्हावा\n\n- गरोदर महिलेशी वागताना शारीरिक मारहाण..."} {"inputs":"...यीन लढाईत काहीही निर्णय झाला तरी सामाजिक समानता, सामाजिक न्याय, जातिव्यवस्था निष्प्रभ करण्याचे उद्दिष्ट, अशा व्यापक मुद्द्यांशी असणारा आरक्षणाचा संबंध मोडून पडेल. \n\nत्याऐवजी, कोणत्याही सार्वजनिक प्रश्नावर आणि कोणत्याही समाजघटकाच्या मागण्या आणि समस्यांवर धोरणात्मक उत्तर म्हणून आता आरक्षण नावाची जादूची कांडी सगळी सरकारे सरसकट फिरवतील आणि आपण कसा 'ठोस' उपाय केला म्हणून पाठ थोपटून घेतील. प्रत्येक समाज घटक देखील राखीव जागांची तरतूद करून मिळाली की आपले प्रश्न सुटल्याच्या आविर्भावात सुखी बनतील. \n\nअर्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मग विविध जाती आणि धार्मिक गट यांनी सरसकट आपल्या समूहाच्या हिताचा विचार आरक्षणाच्या चौकटीत केला आणि आरक्षणाला (पन्नास टक्क्यांची) मर्यादा असावी हे तत्त्व अमान्य केले. त्यांच्या मते एक तर अशी मर्यादा नसावी आणि दुसरे म्हणजे सगळ्यांनाच त्यांच्या संख्येच्या प्रमाणात जागा वाटून द्याव्यात म्हणजे खरा न्याय प्रस्थापित होईल. आता देखील लोकसभेत एका सभासदांनी संख्येच्या प्रमाणात जागांची मागणी केली. \n\nराखीव जागांच्या मुद्यावर सरधोपट सहमतीचा आसरा\n\nया सर्व वाटचालीत राखीव जागा म्हणजे सार्वजनिक संस्था चालविण्याचे एकमेव न्याय्य आणि लोकशाही तत्त्व आहे आणि सार्वजनिक कल्याणाचे एकमेव धोरण आहे असे मानले गेले. \n\nकल्पनाशक्ती आणि लोकांशी संवाद साधण्याची कुवत या दोन्ही गोष्टींची वानवा असलेल्या राजकीय पक्षांनी नव्वदच्या दशकाच्या मध्यापासून राखीव जागांच्या मुद्यावर अशाच सरधोपट सहमतीचा आसरा घेतला. \n\nसामाजिक-आर्थिक विषमतेचा सामना करण्याची तयारी नसल्यामुळे वेगळी धोरणे आखण्यापेक्षा राखीव जागांची सोपी वहिवाट कवटाळून बसण्यावर राजकीय पक्षांनी समाधान मानले. खुद्द मंडल आयोगाच्या अहवालातील इतर कोणत्याही शिफारशीचा विचार देखील केला गेला नाही. \n\nनवनवे समूह राखीव जागा मागताहेत हे दिसूनही या प्रश्नावर सर्वंकष विचार करण्याचे प्रयत्न झाले नाहीत. खरेतर एव्हाना तिसरा मागास वर्ग आयोग स्थापन केला जायला पाहिजे होता पण तेवढी धोरणात्मक सबुरी आणि दूरदृष्टी राजकीय पक्षांपाशी नव्हती. \n\nजात आणि आर्थिक कोंडी, शेती आणि आर्थिक दुरवस्था, शिक्षणाचा खेळखंडोबा आणि उपजीविकेची परवड यांचे परस्पर संबंध काय आहेत हे पाहण्याची तसदी आपण देश किंवा समाज म्हणून घेतली नाही आणि राजकीय पक्षांनी आळशीपणा आणि बौद्धिक नाकर्तेपणा यांच्या बाबतीत एकमेकांशी स्पर्धा करीत वाळूत डोके खुपसून बसणे पसंत केले. \n\nराखीव जागेसाठी कोण पात्र असेल ते ठरविण्यासाठी मागासलेपणाचे बहुविध निर्देशक एकत्रितपणे विचारात घेण्याच्या सोप्या पण प्रभावी मार्गाबद्दल एकाही पक्षाला कधी आस्था वाटलेली नाही. \n\nआज जेव्हा मोदी सरकारने राखीव जागांच्या धोरणामागील सामाजिक अन्यायाचे तत्त्व फेकून दिले तेव्हा 'गरिबांना राखीव जागा' या आकर्षक धोरणाला कोणीच विरोध करू शकले नाही या मागे हा सगळा इतिहास आहे. \n\nआता केविलवाणी कॉंग्रेस असे सांगत फिरते आहे की आमच्या सरकारने (नरसिंह रावांनी) १९९१ मध्येच या धोरणाचे सूतोवाच केले होते. पण त्यानंतर..."} {"inputs":"...युक्त राकेश मारिया यांचं जातीने लक्ष का? या प्रकरणी मारिया स्वत: इतका रस का घेत आहेत, यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. या प्रकरणाच्या चौकशीमागे मारियांचा उद्देश काय, असे प्रश्नही विचारण्यात आले. राकेश मारिया यांचे पीटर मुखर्जी यांच्याशी संबंध आहेत, असा आरोपही करण्यात आला. \n\nफडणवीस, जावेदांवर आरोप\n\nकाही प्रश्न उपस्थित झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारिया यांच्यासोबत चर्चा केली होती. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत, मारिया यांना गुन्हेगारांची चौकशी करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्यानंतरचे धोके मंत्रालयातल्या बड्या लोकांना दिसले नाहीत का?\"\n\nराकेश मारियांच्या या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आम्ही अहमद जावेद यांच्याशी संपर्क साधला. पण त्यांनी अजून उत्तर दिलेलं नाही. \n\nदेवेन भारती आणि मारियांमध्ये वाद?\n\nमहाराष्ट्र एटीएसचे प्रमुख देवेन भारती शीना बोरा हत्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस सहआयुक्त होते. \n\nराकेश मारिया आणि देवन भारती दोघांचही मुंबई पोलीस दलात मोठं नाव आहे. देवेन भारती यांनी राकेश मारियांच्या सोबत 2008 मुंबई हल्ला प्रकरणाच्या चौकशीत प्रमुख भूमिका बजावली होती.\n\nमुंबईच्या गुन्हेगारी जगताची खडान् खडा माहिती असणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांनी काही वर्षं मुंबई क्राइम ब्रांचमध्ये एकत्र काम केलं आहे. \n\nपण मारियांनी शीना बोरा प्रकरणी देवेन भारतींच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलं आहे. त्यांच्या पुस्तकानुसार शीनाचे सावत्र वडील पीटर मुखर्जींनी, शीना बेपत्ता झाल्यानंतर देवेन भारतींना याबाबत माहिती दिली होती. \n\nदेवेन भारती\n\nमारिया आरोप करतात की तेव्हा देवेन भारतींनी ही गोष्ट मारिया यांच्यापासून लपवून ठेवली.\n\nपण भारतींनी हे आरोप नाकारले आहेत. ते सध्या महाराष्ट्र पोलिसात दहशतवादविरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आहेत. \n\nराकेश मारियांच्या गौप्यस्फोटावर ते म्हणतात, \"मारिया यांचे बॉलिवुडशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे त्यांच्यावर पटकथा लेखकांच्या संगतीचा चांगला प्रभाव झालेला दिसतोय. किंवा ते तथ्य मांडण्याऐवजी लोकांचं लक्ष वेधण्यासाठी ही मार्केटिंग स्ट्रॅटेजी आजमावत असतील. एका पोलीसवाल्याने तरी किमान आरोपपत्र आणि केस डायरी वाचायला हवी. हे प्रकरण कोर्टात आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही, मात्र हे नक्की की मुंबई पोलिसांकडे हे प्रकरण तपासासाठी होतं, तोवर सगळ्यांनाच सारंकाही माहिती होतं.\"\n\nमुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये आपापसात वाद आहेत, हे अनेक वेळा दिसून आलं आहे. आयपीएस अधिकाऱ्यांमधील शीतयुद्धाच्या बातम्या स्थानिक मीडियात अनेकदा चर्चेचा विषय ठरलाय. \n\nत्यामुळे देवेन भारती यांच्यावर केलेल्या आरोपांमागे आयपीएस अधिकाऱ्यांमधील वाद आहे का? की यामागे राजकारण होतं? हे अप्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. मारियांच्या पुस्तकामुळे उत्तरं कमी आणि प्रश्न जास्त निर्माण होत आहेत. \n\n(मयांक भागवत यांनी मुंबईत क्राईम रिपोर्टिंग केले आहे. त्यांनी शीना बोरा..."} {"inputs":"...युद्धपूर्व काळातील पिढीने दोन रक्तरंजित उठाव पाहिले. पहिला 1970च्या दशकाच्या शेवटी, दुसरा 1980 च्या दशकाच्या शेवटी आणि तिसरा नव्वदीच्या दशकाच्या सुरुवातीला पाहिला. त्यामुळे तिथलं जीवन अतिशय विस्कळीत झालं होतं. अनेक महिने तिथे शाळा बंद असायच्या. सरकारने हा उठाव हाणून पाडण्याचा निर्घृण प्रयत्न केला. त्यामुळे आणखीनच रक्तपात झाला. \n\nत्यामुळे या हल्ल्यात मुलांचा झालेला मृत्यू आणखीच चटका लावून गेला. याचा अर्थ या काळात काहीच घडलं नाही, असा होत नाही. या काळात मुस्लिमांविरुद्ध दंगली झाल्या, चर्चवर हल्ले ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या डॉ. गडामबंथन हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या अनेक मुलांना तातडीनं भेटले. \n\nशारीरिक इजांसोबतच या मुलांना प्रचंड भीती, निद्रानाश, भयानक स्वप्नं अशा मानसिक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं, हे त्यांच्या लक्षात आलं होतं. जखमांमुळं निर्माण झालेलं व्यंग, हल्ल्यात मूल गमावल्यानंतरच्या दुःखामुळं पालकांचं दुसऱ्या मुलांकडे होणारं दुर्लक्ष तसंच आई-वडील किंवा भावंडाच्या मृत्यूनं बसलेला धक्का या घटनेतून वाचलेली मुलं सहन करू शकत नाहीत. \n\nबाट्टीकोलामध्ये मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं, की हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या मुलांवर थेट परिणाम होत असतोच. पण हल्ल्यांचे व्हीडिओ पाहणं, मोठ्या माणसांच्या मनातली सततची असुरक्षितता अनुभवणं आणि अफवा यांमुळे इतर मुलांच्या मनातला ताणही वाढतो. \n\n\"मला अशा अनेक पालकांचे फोन आले आहेत, ज्यांची मुलं आपल्या घरावर किंवा शहरावर बाँब पडेल या विचारानं सतत घाबरून राहतात. त्यांना झोप लागत नाही. हे का झालं असा प्रश्न त्यांना पडलाय. काहीजण हल्लेखोरांच्याबद्दल राग व्यक्त करत आहेत.\"\n\n'युनिसेफ'सारख्या संघटनांनीही या समस्येची गांभीर्यानं दखल घेतली आहे. पालकांनी मुलांना या घटनेबद्दल कसं समजावून सांगावं, यासंबंधी युनिसेफ आणि अन्य संघटनांनी सूचनाही दिल्या आहेत. सोशल मीडियावर या सूचना खूप व्हायरल होत आहेत.\n\nपालक, हॉस्पिटलमधील कर्मचारी तसंच शिक्षकांनाही या मुलांना कसं हाताळावं याचं मार्गदर्शन केलं जात आहे. मुलांना शाळेत नियमितपणे पाठवायला सुरुवात करणं हा या समस्येवरचा एक तोडगा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.\n\nदयानी समारकून या कोलंबो स्कूलमध्ये सात ते बारा वर्षं वयाच्या मुलांना शिकवतात. या हल्ल्यानंतर शाळेत येणाऱ्या मुलांशी संवाद साधण्यासाठी त्या खास तयारी करत आहेत. मुलांच्या वयोगटानुसार त्यांच्याशी काय आणि कसं बोलायचं, हे दयानी ठरवत आहेत. \n\n\"जी मुलं अगदीच लहान आहेत, त्यांना कदाचित नेमकं काय झालंय, हे कळणारही नाही. त्यामुळं त्यांना काय माहिती आहे, हे मी आधी जाणून घेईन. त्यांना माहिती असलेल्या काही गोष्टींमध्येच तथ्य असेल. उरलेल्या गोष्टी केवळ ऐकीव माहिती असेल.\"\n\nमुलांच्या मानसिक आरोग्यासाठी समुपदेशनासारख्या सुविधा श्रीलंकेत किती उपलब्ध होतील, याबद्दल अनेक जण शंका व्यक्त करत आहेत. कारण श्रीलंकेत अजूनही मानसिक आजारांबद्दल उघडपणे..."} {"inputs":"...यू म्हणून विचार करत नाहीत तर चक्क कॉम्युटर म्हणून विचार करतात. यात काही खोटं नाही, शिवाय काहीजण तर स्वतःला कामात इतकं झोकून देतात की, पुरेशी विश्रांतीही घेत नाहीत. काही तज्ज्ञांच्या मते ही गोष्ट हानीकारक ठरू शकते. \n\n'ऑटोपायलट' या पुस्तकाचे लेखक संशोधक शास्त्रज्ञ अॅण्ड्र्यू स्मार्ट म्हणतात की, \"एखादं काम करताना अनिश्चित काळापर्यंत त्याचा ताण खेचून धरत आपलं ध्येय साध्य करू पाहाणं ही गोष्ट फारच चुकीची आहे. हे स्वतःचाच पराभव केल्यागत वागणं आहे.\"\n\n\"तुम्ही स्वतःला त्याच त्या कामाच्या विचारांत, आकलनांत... उर्वरित लेख लिहा:","targets":"पगारात वाढ आणि बोनस मिळाला आणि ज्या लोकांनी 10 पेक्षा जास्त दिवस रजा घेतली त्यांचं काय? त्यांना तीनपैकी दोन संधी मिळाल्या. \n\nउत्पादनक्षमतेचं मूळ आणि कुळ\n\nकार्यक्षमता आणि उत्पादनक्षमता हे सध्याचं नवीन खूळ किंवा पछाडलेपण आहे. पण तत्त्वज्ञ बर्ट्रांड रसेल याविषयी असहमत आहेत. \n\n1932मध्ये रसेल यांनी लिहिलं आहे की, \"थोडीशी विश्रांती किंवा फावला वेळ घालवणं हे सुखदायी असतं, पण फक्त चोवीस तासांच्या दिवसात 4 तास काम करून भागेल का, असा सवाल ते करतात. \n\nएके काळी ही गोष्टदेखील ठीकच होती. पूर्वी हसतखेळत काम करण्याची पद्धत प्रचलित होती, मात्र एकापरीनं तो उत्पादनक्षमतेतला एक अडथळाच होता.\n\nआधुनिक काळातली माणसं विचार करतात की, कशासाठी आणि काहीतरी गोष्टीसाठी काम व्हायलाच पाहिजेत आणि मुख्य म्हणजे या `काहीतरी` किंवा `कशासाठी`मध्ये स्वतःचा विचार कधीच केला जात नाही.\"\n\nअसं म्हटलं जातं की, जास्तीतजास्त सर्जनशील आणि उत्पादनक्षम लोकांनाच खरंतर काम कमी करण्याचं महत्त्व जास्त माहिती असतं.\n\nत्यांची कामकाजाविषयीची काहीएक तत्त्वं ठरलेली असतात. पण त्याचवेळी ते त्यांचं काम अतिशय समर्पित वृत्तीनं करतात आणि मग आराम करतात, फावला वेळ सत्कारणी लावतात. \n\n'11 कमांडमेंटस् ऑन रायटिंग' या पुस्तकाचे लेखक हेन्री मिल्लर यांच्या मते \"एका वेळी एकाच कामावर ते पूर्ण संपेपर्यंत लक्ष केंद्रित करायला हवं. अधिकच्या वेळामागं धावणं थांबावं. माणसासारखं वागावं. लोकांना भेटावं, चार ठिकाणं फिरावं, वाटलंच अगदी तर आवडेल ते खावं-प्यावं.\"\n\nयूएसचे संस्थापक बेंजामिन फ्रँकलिन हे प्रचंड व्यासंगी आणि उद्योगी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या गुणांचं वर्णन करणाऱ्या कितीतरी कात्रणांमधून त्यांचं दैवतासमान ठरणारं व्यक्तिमत्त्व उठून दिसतं. ते रोज दोन तासांचा लंचब्रेक घेत. संध्याकाळचा वेळ मोकळा ठेवत आणि रात्रभर निवांत झोपत. \n\nएका अभ्यासानुसार ज्या उद्योजकांनी फारच कमी वेळा सुट्टी घेतली होती, त्यांना आयुष्याच्या मध्यावरच मृत्यूनं गाठलं किंवा ते जगले पण त्यांना दीर्घकालीन आजारपण जडलं.\n\nरात्रंदिवस काहीतरी कशीतरी कामं करत बसण्यापेक्षा ते स्वतःचा वेळ, आपले छंद जोपासण्यात आणि समाजात मिळूनमिसळून राहाण्यात सार्थकी लावत.\n\nडेव्हिस यांच्या मतानुसार, \"खरंतर सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते त्यांच्या नेतृत्व करण्याच्या भूमिकेची सावली दूर सारत आणि इतर चार चांगल्या गोष्टींमध्ये स्वतःचा जीव रमवत...."} {"inputs":"...ये असल्यामुळे शेजारी पाकिस्तानमध्येही याचे पडसाद नसते उमले तरंच नवल... पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने अधिकृत पत्रक काढून भारत सरकारवर ताशेरे ओढले आहेत. \n\n''भारतात समोर आलेल्या अलीकडच्या संभाषणांमुळे भारतातील RSS-BJP सरकारबद्दल आम्ही सातत्याने मांडलेल्या भूमिकेला पुष्टी मिळते. भारतातील सरकार दहशतवादाशी संबंधित आरोप करून आणि त्यासाठी खोटे हल्ले घडवून आणून पाकिस्तान सरकारची प्रतिमा मलिन करत आहे. भारतातील लोकांमध्ये राष्ट्रवाद भडकवून तिथल्या निवडणुका जिंकण्यासाठी ते असली कृत्य करत आहेत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"येईल असा भाषेत असतो. आणि तो लीकही होऊ शकतो. \n\nअर्थात, मुंबई पोलीसांकडे असलेले हे चॅट लीक्स नेमके कुठले आहेत, ते खरे आहेत की खोटे, त्याचा कथित टीआरपी घोटाळ्यासाठी न्यायालयीन उपयोग शक्य आहे का, याविषयी अजून स्पष्ट माहिती नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ये आढळणारे मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. \n\nमार्टा सांगतात, \" ऑलिव्ह ऑईलचा जेवण बनवण्यासाठीचा वापर केल्यास आपल्याला धोकादायक ठरू शकणाऱ्या फॅटी अॅसिडपासून दूर राहता येऊ शकतं.\"\n\nऑलिव्ह फोडून त्याच्या आतील भागातून ऑलिव्ह ऑईल काढलं जातं. हेच सर्वाधिक आरोग्यदायी तेल म्हणून ओळखलं जातं. \n\nआपल्या पोटातील बॅक्टेरियासाठीही हे तेल चांगलं असतं. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय कर्करोग आणि मधुमेह यांच्यासारख्या आजारांपासूनही संरक्षण होतं. \n\nस्पेनच्या वॅलेंसिया युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक फ्रांसिस्को बार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ये आरोग्य विमाधारकांना विमा घेण्याआधी आरोग्यविषयक काही तक्रारी असतील तर त्याला प्री-एक्झिस्टिंग मेडिकल कंडिशन म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचं तर मेडिकल पॉलिसी घेण्याआधीच काही आजार असणे. \n\nमात्र, बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी 'द अफोर्डेबल केअर अॅक्ट (ACA)' कायदा आणला होता. या कायद्यांतर्गत प्री-एक्झिस्टिंग कंडिशन असणाऱ्यांना विमा कवच नाकारणं बेकायदेशीर ठरवण्यात आलं. \n\nट्रंप प्रशासनाला हा कायदा रद्द करायचा आहे आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. \n\nयापेक्षा चांगला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्रंप) चीनबरोबरची व्यापारी तूट वाढली.\"\n\nवास्तव : पूर्ण सत्य नाही.\n\n2017 साली अमेरिकेची चीनबरोबरची व्यापारी तूट वाढली होती. मात्र, त्यानंतर अमेरिकेने चीनी वस्तूंवर शुल्कवाढ केली. परिणामी 2018 सालानंतर ही तूट कमी झाली. \n\nजो बायडन\n\n2019 साली या दोन्ही देशातली व्यापारी तूट 308 अब्ज डॉलर्स इतकी होती. म्हणजेच 2016 साली असलेल्या व्यापारी तुटीपेक्षा ट्रंप यांच्या कार्यकाळात तूट किंचितशी कमी झाली. 2016 साली अमेरिका-चीन यांच्यात 310 अब्ज डॉलर्स इतकी व्यापारी तूट होती. \n\nयूएस सेन्सस ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2020 च्या पहिल्या सहा महिन्यात अमेरिका आणि चीन यांच्यात 130 अब्ज डॉलर्सची व्यापारी तूट होती. 2019 च्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत ही 34 अब्ज डॉलर्सने तर 2018 च्या पहिल्या सहा महिन्यांच्या तुलनेत ही तूट 53 अब्ज डॉलर्सने कमी आहे. \n\nट्रंप यांचा दावा : \"मुलांसाठी पिंजरे त्यांनी बनवले. आम्ही धोरणात्मक बदल केले.\"\n\nवास्तव : याला संदर्भाची गरज आहे. बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष असताना स्थलांतरित मुलांना साखळी कुंपण असलेल्या शिबिरांमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र, कायद्यानुसार लहान मुलांना 72 तासांपेक्षा जास्त वेळ ताब्यात ठेवता येत नाही. \n\nअमेरिकेच्या सीमेवर पालक आणि मुलांची ताटातूट करणाऱ्या ट्रंप यांच्या धोरणावरून दोन्ही प्रतिस्पर्धांमध्ये जोरदार वादावादी झाली. अमेरिकेमध्ये मेक्सिकोच्या सीमेवरून होणारं स्थलांतर मोठा मुद्दा आहे. यावर बोलताना बराक ओबामा यांनीच मुलांना कैद करण्यासाठीचे 'पिंजरे' बनवल्याचा आरोप ट्रंप यांनी केला. \n\nओबामा यांनी राष्ट्राध्यक्ष असताना सीमा पार करून आलेल्या मुलांसाठी शिबिरं उभारली होती. त्या घरांना जाळ्या होत्या. त्यामुळे ट्रंप या शिबिरांचा उल्लेख 'पिंजरे' अस करतात. \n\nयाविषयी बोलताना होमलँड सिक्युरिटी प्रमुख जेह जॉन्सन म्हणाले होते,\"तुम्ही त्याला साखळदंड, पार्टिशन, कुंपण, पिंजरे काहीही म्हणा, ते 20 जानेवारी 2017 ला उभारण्यात आले नाही.\" (या दिवशी ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला होता.)\n\nमात्र, ती तात्पुरती व्यवस्था होती, असंही त्यांनी सांगितलं. \n\nट्रंप यांचा दावा : \"आपल्याकडे सर्वाधिक स्वच्छ हवा आणि सर्वाधिक स्वच्छ पाणी आहे.\"\n\nवास्तव : अमेरिकेतली हवा स्वच्छ आहे. पण पाणी नाही. \n\nद एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन एजन्सी या पर्यावरण विषयक संस्थेच्या अहवालानुसार अमेरिकेतली हवा जगातल्या इतर..."} {"inputs":"...ये आहेत.\n\nया गोष्टी भाजपला आवडत नाहीत हे उघड आहे. पण त्यानं काही फरक पडत नाही. त्यांचा खरा उद्देश लोकशाहीवादी लोकांना बदनाम करणं, त्यांना भीती घालणं, ध्रुवीकरण करणं आणि मानवी हक्क संरक्षण या संकल्पनेलाच बदनाम करणं आहे. \n\nआतापर्यंत कार्यकर्ते, संशोधक, पत्रकारांना अशा केसेसमध्ये गोवलं जात होतं. आता त्यांची बाजू लढवणाऱ्या वकिलांनादेखील लक्ष्य केलं जातं. की सुरेंद्र गडलिंग यांच्यासारख्या वकिलांवर आरोप ठेवले जात आहेत हा काही निव्वळ योगायोग नाही. गडलिंग हे आदिवासी, दलित आणि राजकीय कैद्यांची बाजू न्याय... उर्वरित लेख लिहा:","targets":"ैय्या कुमारला मारहाण करणाऱ्या वकिलांवर कुठलीही कारवाई झाली नाही. वकिलांनी जागं झालं पाहिजे आणि त्यांच्यासारख्याच इतर व्यावसायिकांच्या हक्कांच्या संरक्षणार्थ उभं राहिलं पाहिजे. अन्यथा खूप उशीर होईल. \n\nमहाराष्ट्रात 6 जूनला पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अॅड. सुरेंद्र गडलिंग, इंग्रजीच्या प्राध्यापक शोमा सेन, लेखक सुधीर ढवळे, वन हक्क कार्यकर्ते महेश राऊत आणि तुरुंगवासी हक्क संरक्षण कार्यकर्त्या रोना विल्सन यांची अटक देखील हेच सूचित करते.\n\nत्यांच्यावर आधी भीमा कोरेगाव दंगल घडवून आणण्याचा आरोप ठेवण्यात आला आणि लगेच त्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजीव गांधी स्टाइलनं हत्या करण्याच्या कारस्थानाचा आरोप ठेवण्यात आला. \n\nत्यांना हेच सूचित करायचं आहे की कायद्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण असणाऱ्या पुराव्यांना आणि पद्धतींना त्यांच्या लेखी किंमत शून्य आहे.\n\nहे फक्त हिंसा रोखण्याच्या दृष्टीनं आहे असं समजण्याची चूक करू नका. तसं असतं तर भीमा कोरेगाव हिंसाचाराला चिथावणी दिल्याप्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर पुढील कारवाई झाली असती.\n\nपण हे हिंसाचाराबाबत नाही. यातून फक्त हेच दाखवून द्यायचं आहे की 'जनतेचे पोलीस' हे त्यांच्या मालकांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत आणि त्यांना सत्तेत ठेवण्यासाठी ते सर्वकाही करतील. \n\n(नंदिनी सुंदर या दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्र शिकवतात. या लेखात व्यक्त केलेली मतं ही त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ये कसा वापर करता येईल हे ध्यानात घ्यावं.\n\n \"शिक्षणाचा मला शेतीत खूप फायदा झाला आहे, असं मला वाटतं. लॉकडाऊन झाल्यावर खचलो नाही. दुसऱ्याच दिवशी करमाळ्याचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांना भेटलो. 'साहेब, शेतात लाखोंचा माल पडला आहे. तुम्ही मदत केली तर त्याचं सोनं होईल, अशी साहेबांना विनंती केली. त्यांनीही लगेच शेतीमाल वाहतुकीसाठी परवाना दिला. शेतमालाच्या वाहतुकीसाठी मारुती गाडीचा वापर करत आहे, असं पत्रकही गाडीच्या काचेवर लावलं,\" असं ढेरे सांगतात. \n\nयाबाबत बीबीसीने करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निर... उर्वरित लेख लिहा:","targets":"म राबवण्यासाठी राज्यातल्या 34 जिल्ह्यांमध्ये सुमारे 2800 थेट विक्रीची ठिकाणं निश्चित केली आहेत. तर 3 हजार शेतकरी उत्पादक गट सहभागी केले असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे.\n\n\"कोणतंही संकट हे आपल्याला एखादा धडा देतं. त्याप्रमाणे लॉकडाऊनच्या संकटातून आम्ही काही गोष्टी शिकतोय. शेतमालाची इतक्या मोठ्या प्रमाणात थेट विक्री होईल असा विचार याआधी झालेला नव्हता. त्याचे फायदे दिसून येत आहेत. आता आम्ही याचा आवाका वाढवणार आहोत. त्यासोबत यात सातत्य, नियमित पुरवठा, सुरळीत वाहतूक, शेतमालाची पॅकेजिंग, क्वालिटी आणि त्याची योग्य प्रकारे साठवण ( storage) याकडे जास्त महत्त्व देणार आहोत. यासाठी महाराष्ट्र सरकारने State of Maharashtra's Agri-business and Rural Transformation Program (SMART) हा प्रकल्प हाती घेतला आहे,\" असंही दिवसे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ये कौमार्य चाचणी केली जाते, पण या चाचणीमुळे मुलगी व्हर्जिन आहे की नाही, हे कळत असल्याचा कोणताही पुरावा नाही. \n\nयाचं कारण योनी अनेक कारणांनी ढिली होऊ शकते. जसं की व्यायाम किंवा टॅम्पॉनचा वापर. \n\nफेक फिट\n\nबीबीसीला हेसुद्धा कळालं की, 50 पौंड (जवळपास 5 हजार रुपये) हायमन रिपेयर किट ऑनलाईन उपलब्ध करून दिली जात आहे आणि यामुळे व्हर्जिनिटी वापस मिळवता येऊ शकते, असा त्यांचा दावा आहे. \n\nअशीच एक 104 पौंडांची (जवळपास 10 हजार 236) किट आम्ही खरेदी केली जी जर्मनीहून आली होती. या किटमध्ये 60 मिलीलीटर योनी टाईट क... उर्वरित लेख लिहा:","targets":"सी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ये डॅडी आर्मी कसं परफॉर्म करतेय हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. जेतेपदांच्या बाबतीत चौकार लगावलेल्या मुंबईला सुरुवातीपासूनच जिंकण्यात सातत्य राखायला आवडेल. \n\nयुएईतल्या पिचेस फिरकीला पोषक आहेत. चेन्नईकडे पीयुष चावला, आर.साई किशोर, इम्रान ताहीर, मिचेल सँटनर, रवींद्र जडेजा, करण शर्मा अशी फिरकीपटूंची फौज आहे. \n\nमुंबई-चेन्नई द्वंद्वं एवढं कट्टर का?\n\nजिंकण्यात शिस्तबद्ध सातत्य असणारे संघ अशी या संघांची ख्याती आहे. चेन्नईने प्रत्येक हंगामात प्ले ऑफ्स अर्थात बादफेरी गाठली आहे. तीनवेळा त्यांनी जेतेपदाची क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा शेवटच्या बॉलपर्यंत खेळल्या जातात. \n\nजसप्रीत बुमराह\n\nदोन्ही संघांचा फॅनबेस प्रचंड आहे. प्रत्यक्ष मैदानावर येऊन पाठिंबा देणारे खूपजण आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही संघांचे फॅनक्लब आहेत. स्पर्धा संपल्यानंतरही हे सगळे ग्रुप अक्टिव्ह असतात. \n\nसंघातल्या प्रत्येक खेळाडूविषयी त्यांना माहिती असते. या दोन्ही संघांदरम्यान मॅच झाल्यानंतर नाक्यावर, मित्रामित्रांच्या गाठीभेटीत, ट्रेनमध्ये, बसमध्ये चर्चा पाहायला मिळते. बाकी संघांच्या तुलनेत जिंकण्यातल्या सातत्यामुळे लोकप्रियता खूप आहे. \n\nचेन्नई-मुंबई किती वेळा आमनेसामने\n\nया दोन संघांमध्ये तब्बल 28 वेळा समोरासमोर आले असून मुंबईचं पारडं 17-11 असं जड आहे. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत, प्लेऑफ्समध्ये, फायनलमध्ये सातत्याने हे दोन संघ एकमेकांना टक्कर देताना दिसतात. \n\nचेन्नईची अडचण\n\nतिसऱ्या क्रमांकावर येऊन बॅटिंग, उपयुक्त बॉलिंग आणि अफलातून फिल्डिंग असं सगळं करणारा सुरेश रैना वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. चेन्नईचा भरवशाचा माणूस एकही मॅच न खेळता माघारी परतल्याने त्यांना समीकरणं नव्याने आखावी लागली आहेत. \n\nदुसरीकडे अनुभवी हरभजन सिंगनेही वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्याने चेन्नईला डावपेचांमध्ये बदल करावे लागले. सगळे हंगाम खेळणाऱ्या रैना आणि हरभजनचा अनुभव चेन्नईसाठी नेहमीच फायदेशीर ठरला आहे. \n\nरैना आणि हरभजनच्या जागी चेन्नईने कोणालाही समाविष्ट केलेलं नाही. ऋतुराज गायकवाड अजूनही कोरोनाच्या संसर्गातून बरा झालेला नाही. फास्ट बॉलर दीपक चहर कोरोनामुक्त झाला असून तो खेळण्यासाठी सज्ज आहे. \n\nलसिथ मलिंगा\n\nमुंबईला काळजी\n\nअडचणीच्या स्थितीत संघाला तारणारा लसिथ मलिंगा यंदा खेळू शकणार नाही. वैयक्तिक कारणांमुळे मलिंगा श्रीलंकेतच आहे. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईकडे नॅथन कोल्टिअर नील, मिचेल मक्लेघान, ट्रेंट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन असे चांगले बॉलर आहेत. पण फसवे यॉर्कर आणि स्लोअरवन टाकणाऱ्या मलिंगाची अनुपस्थिती मुंबईला प्रकर्षाने जाणवेल. \n\nयुएईतली पिचेस फिरकी बॉलर्सना साथ देणारी आहेत. मुंबईकडे कृणाल पंड्या, राहुल चहर, जयंत यादव आणि अनुकूल रॉय अशी चौकडी आहे. परंतु जयंत आणि अनुकूल यांच्याकडे स्पर्धेत खेळण्याचा अनुभव कमी आहे. \n\nसंघ\n\nचेन्नई- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अंबाती रायुडू, केएम आसिफ, दीपक चहर, ड्वेन ब्राव्हो, फॅफ डू प्लेसिस, इम्रान ताहीर, जगदीशन नारायण, करण शर्मा, केदार जाधव, लुंगी एन्गिडी,..."} {"inputs":"...ये म्हणून ही पावलं उचलण्यात आली. पॅरासिटमॉल, विटामिन B1, B6, B12 आणि औषधं तयार करण्यासाठी लागणाऱ्या घटकांच्या - APIच्या निर्यातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. \n\nजलवाहतूक, रसायनं आणि खतांसाठीचे केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं, \"देशामध्ये औषधांचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून टास्क फोर्सने काही सूचना दिल्या होत्या. मंत्र्यांची एक समिती याचा आढावा घेतेय.\n\n औषधं तयार करण्यासाठी लागणाऱ्या अॅक्टिव्ह फार्मास्युटिकल इनग्रेडियंट्स - API ची आपण निर्यातही करतो आणि आयातही. निर्यात केल्यास ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र असल्याचा अंदाज ट्रॅव्हल अँड टुरिझम काऊन्सिल आणि ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने म्हटलंय. \n\nतर प्रवाशांमुळे मिळणाऱ्या महसुलाचं 63 अब्ज अमेरिकन डॉलर्सचं नुकसान होणार असल्याचं इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (IATA) ने म्हटलंय. आणि यामध्ये कार्गो म्हणजे मालवाहतूक उद्योगाचा समावेश नाही. \n\nहोळीसाठीचे आणि इतर विविध कार्यक्रम रद्द झाल्यानेही पर्यटन क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय. \n\nभारतात रद्द झालेले महत्त्वाचे कार्यक्रम\n\nऑटोमोबाईल\n\nवाहन उद्योग व्यवसायामध्ये 3.7 कोटी लोकांना रोजगार मिळत असल्याचं सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM)तं म्हणणं आहे. आर्थिक मंदीचा या क्षेत्राला आधीच फटका बसलेला होता. आता चीनमध्ये कामकाज ठप्प झाल्याने त्यांना सुट्या भागांचा तुटवडा भासतोय. \n\nव्यवसायाने ऑटो डील असणाऱ्या निर्मल गर्ग यांची पश्चिम बंगालमध्ये 4 स्टोअर्स आहेत. ते सांगतात, \"परिस्थिती दिवसेंदिवस खालावतेय...आधी आम्हाला मंदीचा फटका बसला होता आणि आता लोकं अधिक घाबरली आहेत त्यामुळे त्यांना नवीन कारमध्ये इतका पैसा टाकायची इच्छा नाही.\"\n\nपण परिस्थिती अगदीच वाईट नसल्याचं ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इंडियाचे संचालक विनी मेहता सांगतात. \n\n\"परिस्थिती अगदीच वाईट नसली तरी आम्ही काळजीत नक्कीच आहोत. मार्चपर्यंतचा साठा आमच्याकडे आहे. पण एप्रिलपर्यंत चीनमध्ये कामकाज सुरू झालं नाही तर मात्र गोष्टी बदलतील. मग इतर पर्यायांचा विचार करावा लागेल.\"\n\nकोरोना व्हायरसच्या परिणामांवर आपण लक्ष ठेवून असल्याचं टाटा मोटर्स, टीव्हीएस मोटर्स, हिरो मोटो कॉर्प, बजाज ऑटो या कंपन्यांनी म्हटलंय. \n\nहिरे उद्योग \n\nजेम्स अँड ज्वेलरी क्षेत्रालाही या व्हायरसचा मोठा फटका बसलाय. भारताकडून पैलू पाडलेल्या आणि पॉलिश केलेल्या हिऱ्यांची सर्वात जास्त निर्यात हाँगकाँग आणि चीनला होते आणि या दोन्ही देशांमध्ये या विषाणूच्या उद्रेकाचं प्रमाण मोठं आहे. \n\nसूरतमधल्या 'नेकलेस डायमंड' या डायमंड पॉलिशिंग युनिटचे संस्थापक कीर्ती शहा यांनी बीबीसाल सांगितलं, \"असे अनेक लहान उद्योग आहेत जे आम्हाला तयार रत्न आणि दागिने देतात आणि मग आम्ही त्यांना पैसे देतो. आम्हाला हाँगकाँग आणि चीनकडून आमचे पैसे मिळत नाहीय. आम्ही त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न करतोय, पण ते कठीण झालंय. या लहान उद्योगांना म्हणून आम्ही पैसे देऊ शकत नाहीत. दोन्हीकडे पैसे अडकले आहेत.\"\n\nजेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट..."} {"inputs":"...ये या देशांच्या अर्थव्यवस्थाची स्थिती सर्वसामान्य स्थितीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी आक्रासण्याचीच शक्यता आहे.\n\n2021 मध्ये विकसनशील देशांना सर्वात मोठं नुकसान सहन करावं लागण्याची भीती आहे. बऱ्याच विकसनशील देशांकडे लस खरेदी करण्यासाठी वित्तीय स्रोत सुद्धा नाहीत आणि त्यांची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुद्धा अशी नाही की, संसर्ग झालेल्या लोकांवर उपचार करू शकतील.\n\nहे विकसनशील देश मोठ्या प्रमाणात अनुदानही देऊ शकत नाहीत. युरोप आणि अमिरेकेनं तसं केलंय. मात्र, हे विकसनशील देशात शक्य नाही.\n\nपाश्चिमात्य देशां... उर्वरित लेख लिहा:","targets":"नोकऱ्या गेल्यात किंवा व्यवसाय ठप्प झालाय, त्यांना पुन्हा नोकऱ्या मिळवणं फार कठीण आहे. आधीच्या आर्थिक स्तरावर पोहोचणं सुद्धा कठीण होऊ शकतं. रिटेल किंवा हॉस्पिटॅलिटी यांसारख्या क्षेत्रांमध्ये हे जास्त दिसू शकतं. कारण यात पूर्णपणे नुकसान भरून काढणं फार कठीण आहे.\n\nया वर्गात तरुण, महिला आणि अल्पसंख्यांक लोक जास्त येतात. असमानतेत वाढ होऊ शकते. कारण श्रीमंत देश आपलं अनुदान कमी करू शकतं. तसंच, कर्मचारी, कंत्राटी कामगार यांच्यात कपातही केली जाऊ शकते.\n\nअमेरिकेत अतिरिक्त मदतीच्या खर्चाबाबत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट्समध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली होती. युरोपमध्येही एक अभूतपूर्व करार झाला. त्यातही युरोपीयन युनियनच्या निधीबाबत तणाव दिसून आला. \n\nखरंतर देशा-देशांमधील सहकार्य हे या भल्यामोठ्या आरोग्यसंकटानंतर चांगला आधार बनू शकला असता. मात्र, आंतरराष्ट्रीय सहकार्य फार कमकुवत होताना दिसतंय. आर्थिक तणावाने फ्री ट्रेडच्या जागतिक कटिबद्धतेला नाकारलंय.\n\nसंपत्तीच्या वितरणानंतर आणि अधिकच्या करातून पाश्चिमात्य देशांच्या हातात अधिकचे आर्थिक स्रोत येऊ शकतात. ज्यातून आरोग्य संकाटातील पीडितांना मदत केली जाऊ शकते. मात्र, आताची जी मंदी आहे, त्या दरम्यान राजकीयदृष्ट्या ही मदत करणं फार कठीण असेल.\n\nयापूर्वी इतिहासात जी आरोग्य संकटं आली, त्यातून सामाजिक उलथापालथही पाहावयास मिळाली. \n\nआशा आहे की, कोरोनामुळे निर्माण होणाऱ्या असमानतेबाबत काहीतरी योग्य असा मार्ग काढता येईल आणि एक चांगलं जग बनवण्यासाठी मदत होईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ये श्री मूलम पॉप्युलर असेंब्लीसाठी त्यांनी निवडणूक लढवली होती. \n\nजे देविका सांगतात, \"त्या काळी राजकारणात प्रवेश करणं महिलांसाठी सोपं नव्हतं. अॅना चंडी निवडणुकीला उभे राहताच त्यांच्याविरुद्ध बदनामीकारक प्रचार करण्यात आला. त्यांचे अपमानकारक पोस्टर छापण्यात आले. त्या निवडणूक हरल्या मात्र त्या शांत बसल्या नाहीत. श्रीमती या आपल्या नियतकालिकात याबाबत एक लेख लिहून त्यांनी विरोध दर्शवला. \n\n1932 साली त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. \n\nराज्याच्या विधानसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"या जिल्हा न्यायाधीश आणि 1959 ला केरळ उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या.\n\nमहिलांना त्यांच्या स्वतःच्या शरीराचा हक्क मिळायला हवा, असं त्यांचं मत अखेरपर्यंत कायम होतं. \n\nहा मुद्दा त्यांनी अनेक पातळीवर ठामपणे मांडला. \n\nभारतीय महिलांना गर्भनिरोध आणि बाळंतपणाची माहिती देण्यासाठी एक क्लिनिक उघडण्यात यावं, अशी मागणी त्यांनी ऑल इंडिया विमेन्स कॉन्फरन्समध्ये केली होती. \n\nपण याच प्रस्तावावर त्यांना अनेक ख्रिश्चन महिलांचा विरोध झाला. हायकोर्टाच्या न्यायामूर्ती म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्या नॅशनल लॉ कमिशनमध्ये दाखल झाल्या. \n\nदूरदर्शनने दिलेल्या माहितीनुसार, अॅना चंडी यांचे पती पी. सी. चंडी एक पोलीस अधिकारी होते. त्यांना एक मुलगाही होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ये स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आर्थिक घसरण\n\nकोरोनामुळे या भागातील काही देश खरंच गरिबीच्या खाईत लोटले गेलेत. मात्र तरीही कुणालाच सीमा उघडाव्या वाटत नाहीत. कारण कोरोनाची भीती अधिक वाटतेय.\n\nडॉ. लेन टारिवोंडा हे वानुटूमधील सार्वजनिक आरोग्य विभागेच संचालक आहेत. ते तीन लाख लोकसंख्या असलेल्या पोर्ट व्हिलामध्ये काम करतात. ते स्वत: अम्बेमधील आहेत. इथली लोकसंख्या 10 हजार आहे.\n\nते म्हणतात, \"अम्बेमधील लोकांशी तुम्ही बोललात तर तुमच्या लक्षात येईल, लोक सीमाबंदीचं समर्थन करतात. कोरोना पूर्णपणे संपत नाही, तोपर... उर्वरित लेख लिहा:","targets":"फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ये, यासाठी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nया जागी कोकोची पुन्हा लागवड करायला किमान पाच वर्षं लागतील असंही त्यांनी सांगितलं आहे.\n\nनैसर्गिक आपत्तींमुळे आणि दरातल्या चढ-उतारांमुळे कोकोचे पीक घेणाऱ्यांना इतर, अधिक नफा देणाऱ्या आणि लागवडीस सोप्या असणाऱ्या पर्यायी पिकांकडे वळावं लागत आहे.\n\nवाईट वातावरणामुळे आणि वृद्ध झालेल्या कोकोच्या झाडांमुळे इंडोनेशियासारख्या, जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या कोको उत्पादक देशालासुद्धा 2010 पासून कोकोच्या उत्पादनात घट सोसावी लागत आहे. काही शेतकऱ्यांनी आता मका,... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या कोकोच्या निर्मितीसाठी एक अब्ज डॉलर्स दिले. 2020पर्यंत 100% प्रमाणित कोकोचा वापर करण्याची घोषणा 2009 साली करणारी मार्स ही पहिली चॉकलेट कंपनी होती. त्यांच्यापाठोपाठ हर्शीस, फरेरो आणि लिंड्ट या प्रतिस्पर्ध्यांनी मार्सची री ओढली.\n\nमाँडेलेझ इंटरनॅशनलला सुद्धा त्यांच्याकडे येणारं कोको हे शाश्वत विकासाच्या पद्धतीने निर्माण केलेलं असावं अशी अपेक्षा आहे. 'मिल्का' या त्यांच्या नव्या ब्रँडनी सुद्धा कोको उत्पादकांना बळ देण्यासाठी 2012साली आलेल्या कोको लाईफला साथ देण्याचं ठरवलं आहे.\n\nया उपक्रमांमुळे मोठी मदत होत असली तरी, पुरवठा यंत्रणेतल्या मुख्य पुरवठादारांनी हे मान्य केलं आहे की, या उपक्रमांचा शेतकऱ्यांना गरिबीतून बाहेर काढण्यासाठी फारसा उपयोग होत नाही.\n\nशेतकऱ्यांची गरिबी हा या पुरवठादारांसमोर असणारा एक मोठा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, कोको उत्पादन करणारा प्रमुख देश - आयव्हरी कोस्ट. UTZ ने प्रमाणित केलेल्या इथल्या शेतकऱ्याला, मान्यता नसणाऱ्या शेतकऱ्यापेक्षा फक्त 16% अधिक परतावा मिळणार आहे.\n\nमान्यतेखाली येणारं कोको उत्पादन मर्यादित असणं ही सुद्धा एक अडचण आहे. या प्रक्रियेचा पूर्ण लाभ मिळवण्यासाठी संबंधित शेतकरी सहकारी संघांचे सदस्य असणं बंधनकारक असतं. आयव्हरी कोस्टमध्ये सध्या 30% च शेतकरी या सहकारी संघांचे सदस्य आहेत. या सबंध प्रक्रियेत बालमजूर काम करणार नाहीत याची खातरजमा करणं हे सुद्धा एक अत्यंत कठीण, नियंत्रण ठेवण्यास अवघड असं काम आहे.\n\nOPEC सारख्या उपक्रमाचा आधार घेऊन आफ्रिकेतल्या कोको शेतकऱ्यांनी स्वतःचेच धोरण बनवलं आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय कोको उत्पादनाच्या प्रमाणात आणि विक्रीधोरणांमध्ये अधिक चांगल्या प्रकारे समन्वय साधून कोकोच्या जागतिक किमतीवर नियंत्रण मिळवायचं आहे. यामुळे कोको उत्पादन करणारे लहान शेतकरी कोकोच्या जागतिक किमतीच्या चढ-उतारांना बळी पडणार नाहीत.\n\nचॉकलेट नष्ट होण्याचं जगावरचं संकट तूर्तास टळलं असलं तरी चॉकलेट उत्पादनासमोरचे धोके स्पष्टपणे दिसत आहेत. आणि आपण त्यांच्या बाबतीत सजग राहिलं पाहिजे.\n\nचॉकलेट उत्पादनातले मुख्य भागीदार देश आपल्या परीने प्रयत्न करत आहेत ही आशादायक बाब आहे. मात्र चॉकलेटचं भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी हे पुरेसं आहे का, हे पाहावं लागेल.\n\n(हा लेख प्रथमतः 'द कॉन्व्हरसेशन' मध्ये प्रसिद्ध झाला होता आणि इथे तो क्रिएटिव्ह कॉमन्स लायसन्सअंतर्गत पुनर्प्रकाशित होत आहे.)\n\n(जोव्हाना..."} {"inputs":"...येईल की, इथून पुढे आपल्याला कसं वागलं पाहिजे? \n\nयाविषयी भ्रमर मुखर्जी सांगतात, \"पहिल्या लाटेत लोकांमध्ये तयार झालेली रोग प्रतिकारक शक्ती फेब्रुवारीपर्यंत कमी झाली होती. त्यातच लॉकडाऊन उघडल्यामुळे लोकांचं एकमेकांत मिसळणं सुरू झालं आणि निवडणुका तसंच धार्मिक कार्यक्रमांमुळेही कोरोना देशात सर्वदूर पसरला. शिवाय लोकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारखे नियम पाळणंही कमी केलं.\"\n\nआता नवीन लाटेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी दहा मुद्दे असलेली रणनिती सुचवली आहे. \n\n1. जिनोम सिक्वेन्सिंगची व्याप्ती वाढवून येणारे न... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. तेव्हा इथले आकडे ओसरू लागले की आठवडा-पंधरा दिवसांनी देशात सर्वोच्च बिंदू येईल. आणि मग महिनाभराने देशातले आकडे ओसरू लागतील,\" डॉ. पंडित सांगतात. \n\nपण, त्याबरोबर त्यांनी हे ही स्पष्ट केलं की, दुसरी लाट म्हणजे कोरोना संपलेला नाही. उलट 2021 आणि काही प्रमाणात पुढेही आपल्याला कोरोनाचे नियम हे पाळावेच लागणार आहेत. \n\n\"जगभरात पहिली आणि दुसरी लाट आली की, त्या देशांत तिसरी लाटही आली आहे. भारतातही तिसरी लाट वाचवण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. त्यासाठी टेस्टिंग, ट्रेसिंग आणि ट्रिमिंग या त्रिसूत्रीचा काटेकोर अवलंब करण्याची गरज आहे. प्रत्येक लाटेत निदान चाचण्या आणि रुग्णांचा माग काढणं या गोष्टी करायला वेळही मिळत नाही. तेव्हा या गोष्टीही खुबीने म्हणजे जिथे संसर्ग जास्त आहे तिथे वेगाने करून जिनोम सिक्वेन्सिंग वाढवून आपल्याला भविष्यात कोरोना आटोक्यात आणावा लागेल,\" डॉ. पंडित यांनी आपला मुद्दा पूर्ण केला. \n\nआपल्या शेजारी पाकिस्तानमध्ये सध्या तिसरी लाट आहे. जपान, दक्षिण कोरियातही तिसऱ्या लाटेमुळे पुन्हा लॉकडाऊन सदृश निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. युरोपात दुसऱ्या लाटेतला उद्रेक आता कुठे आटोक्यात येत आहे. अशा वेळी कोरोनाबरोबर जगताना जलद गतीने लसीकरण आणि कोरोनाचे सर्व नियम पाळणं एवढंच आपल्या हातात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...येणार?\n\nभारतात कोरोनावरच्या पाच लशींच्या चाचण्या सुरू आहेत. यापैकी दोन तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात आहेत.\n\nसीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड लशीव्यतिरिक्त जगात अन्यत्र तयार होणाऱ्या चार लशींच्या उत्पादक संस्थेबरोबर करार केला आहे. \n\nसीरम इन्स्टिट्यूटचे आदर पुनावाला\n\nआदर पुनावाला यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले, \"आमचा करार ज्या संस्थांशी झाला आहे त्यापैकी काही लशी एक डोस देऊनही प्रभावी ठरू शकतात. असं का कारण प्रत्येक लस तयार करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. अजूनही आपल्याला हे कळलेलं नाही की कोण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब्ध करून देण्यात येईल. त्यानंतर 50पेक्षा कमी वयाच्या अशा लोकांना लस मिळेल ज्यांना अन्य काही आजार आहेत\". \n\nडॉ. हर्षवर्धन यांनी हेही स्पष्ट केलं की असं नाही की सरकारकडे हा प्राधान्यक्रम ठरवण्याचा अधिकार आहे म्हणून ते आपल्या मनाने परस्पर गोष्टी ठरवत आहेत.\n\nवैज्ञानिक आधारावर स्थापित समितीने हा प्राधान्यक्रम निश्चित केला आहे. लस जनतेपर्यंत कशी पोहोचवायची यासंदर्भात सरकारने एका समितीची स्थापना केली आहे. \n\nनीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल या समितीचे अध्यक्ष आहेत. देशातल्या प्रत्येक राज्यातल्या, प्रत्येक गावापर्यंत लस पोहोचवण्यासाठीच्या योजनेसंदर्भात तीन महिने आधीच काम सुरू झालं आहे. \n\nपहिल्या टप्प्यात आरोग्य क्षेत्रातील ज्या लोकांना लस देण्यात येईल त्याची यादी केंद्र आणि राज्य सरकारांनी मिळून ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीपर्यंत तयार केली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...येण्यास उशिरा होणं, रक्तस्राव होण्याचा पॅटर्न बदलणं, खूप जास्त रक्तस्राव होणं अशा तक्रारी आढळून आल्या आहेत.\"\n\nमासिक पाळी\n\nतज्ज्ञांच्या मते, कोरोनासंसर्गातून मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये इतर वैद्यकीय समस्या दिसून येतात. त्यामुळे पाळीत बदल कोव्हिडमुळे झाला का? याबाबत ठोस सांगता येणार नाही.\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना सर जे.जे रुग्णालयाच्या स्त्रीरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. अशोक आनंद सांगतात, \"कोव्हिडनंतर महिलांच्या अंडाशयाला सूज येण्याच्या माहितीची कागदोपत्री नोंद आहे. या केसेस नोंदवण्यात आल्या आहेत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्वतःची काळजी घ्यायला हवी. \n\nकोव्हिड-19 संसर्गानंतर शरीराची झालेली झीज हळूहळू भरून येत असते. \"त्यामुळे मासिक पाळीचं चक्र हळूहळू पूर्वपदावर येईल,\" असं डॉ. कुमटा सांगतात.\n\nलॉकडाऊनमध्ये महिलांना पाळीचा त्रास झाला का?\n\nडॉ. मंजिरी पुढे सांगतात, \"लॉकडाऊनच्या काळात पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हेरिअन डिसीज) असलेल्या महिलांनी व्यायाम केला नाही. वर्क फ्रॉम होम असल्याने खाण्या-पिण्याच्या वेळा बदलल्या. जंकफूड खाणं जास्त झालं. त्यामुळे वजन वाढल्याचा त्रास झाला. यामुळे महिलांना मासिक पाळीचे त्रास सुरू झाले होते.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...येतच नाही.\n\nफॉरेंसिक सायकिअॅट्रिस्ट (न्यायवैद्यक मानसोपचारतज्ज्ञ) आणि मॉस्कोमधल्या सर्बस्की इन्स्टिट्यूट ऑफ सायकिअॅट्रीमध्ये संशोधक असलेल्या डॉ. मार्गारिटा कॅचेव्हा सांगतात, \"प्रत्येक महिन्यात आमच्या महिला वार्डातल्या 20 पैकी 3 किंवा 4 बेडवर आपल्याच मुलाचा खून केलेल्या माता येतात.\"\n\nबीबीसी रशियाच्या पत्रकारांनी अशा जवळपास 30 महिलांची प्रकरणं तपासली. सर्व वेगवेगळी होती. कुणी अकाउंटंट होती तर कुणी शिक्षिका, कुणी नोकरी नसलेली स्त्री होती तर कुणी सामाजिक कार्यकर्ती, कुणी हॉटेलमध्ये वेटर होती तर कुणी... उर्वरित लेख लिहा:","targets":"लन्स आल्यावर अॅनाने डॉक्टरांना सांगितलं, \"बघा, मला वाटतं मी माझ्या बाळाला ठार केलं आहे.\"\n\nडॉक्टरांनी कसाबसा बाळाचा जीव वाचवला आणि अॅनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.\n\nत्यांना जुनाट स्क्रिझोफेनिया हा मानसिक आजार असल्याचं निदान झालं.\n\nडॉक्टर कॅचेव्हा सांगतात, \"एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की स्क्रिझोफेनिया म्हणजे वेड लागणे नव्हे. मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे जी स्त्री स्वतःच्याच बाळाला ठार करते ती कदाचित अगदी सामान्य आयुष्य जगत आलेली असेल.\" \n\n\"अरे देवा! डॉक्टर, मी हे काय केलं? आता मी कशी जगू?\"\n\n21 वर्षांच्या अरिनाने आपल्या तान्ह्या बाळासोबत इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी घेतली.\n\nबाळाचा जन्म झाला त्यावेळी तिचे पती लष्करी सेवेत होते.\n\nती जवळपास वर्षभरापासून आई-वडिलांबरोबर राहत होती. आपल्या बाळासोबत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्याच्या आदल्या दिवशी तिने पोलिसांना फोन करून आपला नवरा आपल्याला ठार करण्यासाठी चाकूला धार करत असल्याचं सांगितलं होतं.\n\nआई आणि बाळ दोघेही चमत्कारिकरीत्या बचावले. अरिनाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आणि त्यानंतर तिला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं.\n\nमानसोपचारतज्ज्ञांनी तिला स्क्रिझोफेनिया असल्याचं निदान केलं.\n\nस्क्रिझोफेनिया झालेल्या माता आणि नैराश्य आलेल्या माता दोघेही बाळाला ठार करण्यामागे सारखीचं कारणं सांगतात.\n\nउदाहरणार्थ- \"हे त्याच्यासाठी योग्यच होतं. मी अतिशय वाईट आई आहे.\" \n\n\"हे जग खूपच वाईट आहे. इथे न राहणंच बाळासाठी योग्य आहे.\"\n\nडॉ. कॅचेव्हा सांगतात, \"गुन्हा केल्यानंतर त्यांना कधीच चैन पडत नाही आणि अशा माता पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या प्रयत्नात स्वतःला ठार करतात.\"\n\nअशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्यात घरातली एखादी व्यक्ती यशस्वी झाली, तर या स्त्रियांना त्यांच्या संस्थेत आणलं जात असल्याचं डॉ. कॅचेव्हा सांगतात. \n\nएकदा उपचार सुरू झाले, की पूर्णपणे बरं होण्यासाठी सहा महिन्यांचा काळ पुरेसा ठरतो.\n\nअमेरिकेप्रमाणे रशियातही अशा मातांना काय शिक्षा करावी, याचा निर्णय कोर्ट घेतं.\n\nमानसोपचारतज्ज्ञांनी आई विक्षिप्त नसल्याचा शेरा दिला तर अशा मातांना कोर्ट कठोर शिक्षाही सुनावू शकतं. अशा बहुतांश स्त्रियांसोबत लहान वयात गैरवर्तन करण्यात आलेलं असतं.\n\nरशियाच्या फॉरेंसिक सायकिअॅट्रिस्टनी केलेल्या एका संशोधनात आढळलं, की आपल्याच तान्ह्या बाळांचा खून करणाऱ्या 80% स्त्रियांचं बालपण गरिबीत गेलेलं असतं..."} {"inputs":"...योग-व्यवसायातून 160 बिलिअन डॉलर्स एवढी रक्कम गंगाजळीत यावी असा त्यांचा मानस आहे. त्यानंतर दहा वर्षांत म्हणजे 2030पर्यंत 1 ट्रिलिअन रियाल्स व्हावा असं त्यांना वाटतं. \n\nमोहम्मद यांना 3 ट्रिलिअन डॉलर्स एवढा प्रचंड जागतिक सार्वभौम निधी तयार करायचा आहे. सौदी अरामको या तेल उत्पादक कंपनीचं अंशत: खासगीकरण करून हा निधी उभारण्याचा त्यांचा मनसुबा आहे. \n\nया योजनेअंतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रमांचं स्वरूपही बदलण्यात येणार आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचं प्रमाण वाढावं तसंच रोजगार निर्माण व्हावा यासाठी मनोरंजन क्षेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"साम्राज्याच्या सुरक्षेविरोधात काम करणाऱ्या एका गटाला लक्ष्य करण्यात आलं. \n\nत्याच महिन्यात राजे सलमान यांनी सौदीत महिलांना ड्रायव्हिंग करण्यास असलेली बंदी रद्द केली. या निर्णयाचं श्रेय मोहम्मद बिन सलमान यांना देण्यात आलं. या निर्णयाला पारंपरिक विचारसरणीच्या लोकांनी कडाडून विरोध केला होता. \n\nमवाळ इस्लाम अर्थात मर्यादित प्रमाणात इस्लामच्या नीतीनियमांची अंमलबजावणी हे सौदी साम्राज्याच्या आधुनिकीकरणात महत्त्वाचा मुद्दा असल्याचं राजेंनी ऑक्टोबर महिन्यात म्हटलं होतं. त्यावेळी त्यांनी निओम नावाच्या बिझनेस सिटीमध्ये 500 बिलिअन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय जाहीर केला. \n\nभ्रष्टाचारप्रकरणी अनेकांवर कारवाई करण्यात आली.\n\nपुढच्याच महिन्यांत राजेंनी सर्वसमावेशक भ्रष्टाचारविरोधी मोहीम राबवली. या निर्णयासह साम्राज्याची सगळी सूत्रं त्यांच्या ताब्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. \n\nप्रिन्स अल्वालीद बिन तलाल आणि प्रिन्स मितेब बिन अब्दुल्ला, दिवंगत राजांचे पुत्र आणि आणि नॅशनल गार्डचे प्रमुख यांच्यासह 381 जणांना ताब्यात घेण्या आलं. \n\n400 बिलिअन रियाल्स म्हणजेच 107 बिलिअन डॉलर्स एवढ्या प्रचंड रकमेच्या वाटाघाटी झाल्याचं अटॉनी जनरल यांनी जानेवारी 2018मध्ये घोषित केलं. ज्यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे तसंच मालमत्ता, पैसे, सुरक्षाव्यवस्था आणि अन्य गोष्टी सरकारला सादर केल्या आहेत त्यांना सूट देण्यात आली असं जानेवारी 2018मध्ये अटॉर्नी जनरल यांनी घोषित केलं. ऑक्टोबरपर्यंत आठजण कोठडीत आहेत. \n\nभ्रष्टाचाराचा विळखा दूर करण्यासाठी ही मोहीम राबवणं आवश्यक असल्याचं मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितलं. मात्र यामुळे सौदीत गुंतवणूक करण्यास उत्सुक विदेशी गुंतवणूकदार नाराज झाले असण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये थेट परकीय गुंतवणुकीची टक्केवारी 14 वर्षात नीचांकी ठरली आहे. \n\nसौदी अरेबियाने कॅनडाबरोबरचे व्यापारी संबंध स्थगित केले. सौदीने नागरी हक्क आणि महिला हक्क चळवळ कार्यकर्त्याला ताब्यात घेतलं होतं. या कार्यकर्त्याची सुटका व्हावी अशी मागणी कॅनडाने केली होती. \n\nसौदी प्रशासनाने महिलांच्या ड्रायव्हिंगवरील बंदी हटवण्यापूर्वी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्यावर विदेशी पक्षांशी संपर्क असल्याचा आरोप आहे. \n\nया कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्याचं मोहम्मद बिन सलमान यांनी ब्लूमबर्ग वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत समर्थन केलं होतं. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या..."} {"inputs":"...र : हो. 20 राज्यांत माझ्या 40 सभा झाल्या. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद होता. खास करून शेतकरी त्यांचे प्रश्न घेऊन येत होते. त्यांच्या प्रश्नांना आवाज द्यावा, असं त्यांना वाटतं होतं. या दौऱ्यांमध्ये अनेक संस्था, नागरिकांचे गट या आंदोलनात सहभागी झाले. जनतेची ही ताकद तुम्हाला रामलीला मैदानावरच्या आंदोलनातही बघायला मिळेल. \n\nअण्णा हजारेंनी गेल्या काही दिवसांत 20 राज्यांचा दौरा केला.\n\nप्रश्न : सरकार कोणतंही असो, तुमच्या आंदोलनाचा विरोधक राजकीय फायदा उठवतात, अशी टीका होते. यावेळी काँग्रेससारख्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा राज्यात जगायची माझी इच्छा नाही. आम्ही म्हणतोय, शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वतंत्र कृषीमूल्य आयोग नेमा, त्याला स्वायत्तता देऊन त्यावर अनुभवी शेतकऱ्यांची नेमणूक करा. शेतीमालावरचं सरकारचं नियंत्रणही हटलं पाहिजे. \n\nप्रश्न : तुम्ही आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेना नेते उद्धव ठाकरे यापैकी कुणीही तुमच्याशी संपर्क साधला का ?\n\nउत्तर : नाही. कोणत्याही नेत्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. \n\nप्रश्न : तुमच्या आंदोलनांनतरही भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांसारख्या नेत्यांची चौकशी का झाली नाही ? असं आमचे वाचक विचारतायत.\n\nउत्तर : हे सगळे प्रश्न तुम्ही मला का विचारता ? असे प्रश्न नेत्यांना विचारायला हवेत. कोणताही मुद्दा असो, जे काही करायचं ते अण्णा हजारेंनी, हे आमचं काम नाही. असं का ? तुम्हीही रस्त्यावर उतरलं पाहिजे, सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत. तेव्हा कुठे सरकारला जाग येईल. \n\nप्रश्न : अण्णा... तुम्ही आता 80 वर्षांचे आहात आणि याही वयात तुमचा उपोषण करण्याचा निर्धार आहे. तुम्ही निराश झाला नाहीत ?\n\nउत्तर : माझं तर ठरलं आहे. जे येतील त्यांच्यासहित आणि जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय मी उपोषण आणि आंदोलन करणार आहे. ही लढाई आता 'आर या पार' आहे. माझ्या देशासाठी मला मरण आलं तरी चालेल. मी नेहमी म्हणतो, हार्ट अटॅकने मरण येण्यापेक्षा देशाची सेवा करताकरता मरण आलेलं अधिक चांगलं.\n\nप्रश्न : पण तुमचं उपोषण हे राजधानीतलं नाट्य होतं, इव्हेंट होतो, अशी टीका होते. \n\nउत्तर : मी टीकेला घाबरत नाही. आणि ज्या झाडाला फळं लागतात त्याच झाडाला लोक दगड मारतात, हे मी नेहमीच म्हणत आलो आहे. \n\nप्रश्न : मागच्या वेळेसारखं याहीवेळी तुम्हाला माध्यमांचा प्रतिसाद मिळेल, असं वाटतं का ?\n\nउत्तर : खरं आहे. मागच्या वेळी माध्यमांनी आमचं आंदोलन उचलून धरलं पण आता मी बघतोय, सगळी माध्यमं माझ्या मोठमोठ्या मुलाखती घेतात पण जेवढी बातमी यायला हवी तेवढी दिसत नाही. म्हणूनच माझा भर आता सोशल मीडियावर आहे. मी फकीर माणूस आहे, माझ्याकडे खर्च करायला पैसे नाहीत. पण सोशल मीडियातून आम्ही प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आहोत. या माध्यमामध्ये खूप ताकद आहे, असं मला वाटतं. \n\nसंपूर्ण मुलाखत इथे पाहता येईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"...र अत्यंत कडक शब्दांमध्ये टीका करतात. पंचगव्य प्राशन करणं हा अत्यंत किळसवाणा प्रकार असल्याचं ते सांगतात. \n\nहा प्रकार हिंदूकरणाच्या संस्कारात असता कामा नये, असं ते बजावतात. शेण खाणं ही शिवी आहे, संस्कृती नाही असं सावरकरांनी लिहून ठेवलं आहे. रत्नागिरी हिंदू सभेच्या शुद्धिसंस्कारात पंचगव्य बंद केल्याची आठवणही ते करुन देतात.\n\nगायीला देवता मानणं, गोभक्ती करणं हे भाबडेपणा म्हणून सोडून देता येईल पण एखादा पढतमूर्ख त्याचं वैज्ञानिक बुद्धीवादाने समर्थन करत असेल तरे अक्षम्य आहे असं त्यांचं मत होते. \n\n'विज्ञ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुरुषांना 90 टक्के काहींना 99 टक्के स्वीकारलेलं असतं. समाजानं त्यांना पूर्णपणे स्वीकारण्य़ासाठी समाजाला शिक्षित करण्याची गरज आहे. राजकीय पक्षांनी हे काम केलं पाहिजे. भाजपा आपल्या परीनं प्रयत्न करत आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र असता. एकदा त्या श्रेणीतून बाहेर पडलात की कुणाच्या दयेवर नाही तर स्वतःच्या क्षमतेवर पुढे जाता.\"\n\nबांगलादेशचा हा विकास दर केवळ कायम राहणार नाही तर त्यात वाढच होईल, अशी आशा हसीना यांनी व्यक्त केली आहे. एशियन निक्केई रिव्हूला दिलेल्या मुलाखतीत शेख हसीना यांनी म्हटलं आहे, \"येत्या पाच वर्षांत विकासदर 9% राहील आणि 2021 साली 10 टक्क्यांवर जाईल, अशी आशा मला आहे. मी नेहमीच जास्त विकासदराचा अंदाज बांधत असते.\"\n\nअनेक आघाड्यांवर बांगलादेशची कामगिरी सरकारी उद्दिष्टांच्या पुढे गेली आहे. बांगलादेशचा भर उत्पादन... उर्वरित लेख लिहा:","targets":"थशास्त्रज्ञ फैसल अहमद ही मोठी लोकसंख्या आपल्या राष्ट्राच्या विकासासाठी फायद्याची असल्याचे मानतात. मोठ्या लोकसंख्येमुळे सामाजिक आणि आर्थिक संकल्पनांच्या प्रत्यक्ष अंलबजावणीसाठी मदत मिळेल, असं फैसल एका मुलाखतीत म्हणाले होते. \n\nबांगलादेशात आर्थिक आघाडीवर सर्वकाही आलबेल असण्याचा अर्थ इथे काहीच समस्या नाहीत, असा होत नाही. बांगलादेशात दोन प्रमुख पक्षांमध्ये कडवी झुंज आहे. बांगलादेशातील राजकारणात दोन महिला शेख हसीना आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा दबदबा आहे. \n\nबांगलादेश हा पूर्व पाकिस्तान होता त्या काळात दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. गेल्या तीन दशकात या दोन्ही महिला सत्तेत येत-जात आहेत. दोघी तुरुंगातही गेल्या आहेत. \n\nखालिदा झिया भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत आणि तिथूनच त्या त्यांचा बांगलादेश नॅशनलिस्ट पक्ष चालवत आहेत. आपल्याला खोट्या गुन्ह्यात गोवून मुद्दाम तुरुंगात डांबल्याचा झिया यांचा आरोप आहे. \n\nशेख हसीना 1981 पासून सत्ताधारी अवामी लीग या पक्षाचं नेतृत्व करत आहेत. हा पक्ष त्यांचे वडील शेख मुजिबुर रेहमान यांनी स्थापन केला होता. रेहमान बांगलादेशचे पहिले राष्ट्रपती होते. 1975 साली लष्कराने रेहमान आणि त्यांच्या कुटुंबातील अनेकांची हत्या केली होती.\n\nभूतकाळातील निवडणुकांमध्ये या पक्षाला प्रचंड बहुमत मिळालं आहे. मात्र अवामी लीग सत्ता मिळवण्यासाठी निवडणुकीत गैरप्रकार आणि दंडुकेशाहीचा वापर करत असल्याचा विरोधक आणि मानवाधिकार संघटनांचा आरोप आहे. \n\nअवामी लीग गेल्या दहा वर्षांपासून सत्तेवर आहे. सत्ताधारी पक्षाच्या विजयाने विकासाला आणखी गती मिळेल, असं काहींचं मत आहे. \n\nबांगलादेशाच्या यशात रेडिमेड कापड उद्योगाची सर्वांत मोठी भूमिका मानली जाते. कापड उद्योग सर्वांत जास्त रोजगार देणारं क्षेत्र आहे. कापड उद्योगामुळे बांगलादेशात 40.5 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. \n\n2018 साली बांगलादेशच्या एकूण निर्यातीत रेडिमेड कापडाचा वाटा 80% होता. 2013 साली आलेली राणा प्लासा आपत्ती बांगलादेशच्या कापड उद्योगासाठी एक मोठा धक्का होती. \n\nकापड कारखान्याची ही बहुमजली इमारत कोसळली आणि त्यात 1,130 लोकांचा बळी गेला होता. यानंतर कापड उद्योगातील आंतरराष्ट्रीय ब्रँड कंपन्यांना अनेक सुधारणा कराव्या लागल्या. \n\nकारखान्यांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आणि त्यात काम करणाऱ्या कामगारांच्या..."} {"inputs":"...र आणि बलात्कार केलेल्या घटनांची संख्या नंतर वाढतच गेली. सलमा हाएक, मिरा सॉरविनो, ग्वेन्थ पॅल्ट्रो, अँजेलिना जोली, कॅरा डिलीविन, लुपिता निआँगो या आघाडीच्या अभिनेत्रींनीही पुढे येऊन मौन तोडलं. \n\nतीन दिवसांनंतर, वाईनस्टाईन यांना त्यांच्याच वाईनस्टाईन कंपनीनं संचालक म्हणून काढून टाकलं. \n\nवाईनस्टाईन यांचं या आरोपांमुळे खच्चीकरण झाल्यानंतर हॉलीवूडमधल्या अनेक दिग्गजांविरोधात, राजकीय नेत्यांविरोधात, मोठ्या कंपन्यांच्या संचालकांविरोधात महिलांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली. \n\nया लोकांनी त्यांच्या पदाचा गैर... उर्वरित लेख लिहा:","targets":"नैतिक संबंध तोडावे, असं आवाहनही केलं होतं.\n\nअमेरिकनं विशेषतः उत्तर कोरियाला तेल पुरवठा करणाऱ्या चीनला हे आवाहन केलं होतं.\n\n4. डेसपासिटो : सर्वाधिक शोधलं गेलेलं गाणं\n\nजानेवारी 2017 मध्ये डेसपासिटो हे गाणं प्रदर्शित झालं. त्यानंतर तीन महिन्यांनी गायक जस्टिन बिबर या गाण्याचं रिमिक्स करण्याच्या प्रक्रियेत आला आणि त्यानं वापरलेल्या पॉप ट्यूननं हे गाणं लोकप्रिय झालं. \n\nबिबरच्या यातल्या सहभागाचं कौतुक झालं तसंच समीक्षाही झाली. मात्र या स्पॅनिश गाण्याच्या लोकप्रियतेत त्यामुळे काही फरक पडला नाही.\n\nलुईस फाँसी आणि डॅडा यांकी यांनी 2017 मधलं हे गाजलेलं गाणं गायलं.\n\nयुट्यूबवर या गाण्याचा व्हीडिओ 4.5 अब्ज लोकांनी पाहिला आहे. तसंच विवोच्या म्युझिक व्हीडिओ विभागातला हा सर्वाधिक पाहिलेला व्हीडिओ ठरला.\n\nBillboard.com या वेबसाईटनं या गाण्यांचे शब्दही सगळ्यांत लोकप्रिय ठरल्याचं जाहीर केलं. या गाण्याला मानाच्या ग्रॅमी पुरस्कारांसाठीचं नामांकन मिळालं आहे.\n\n5. बिटकॉईन : सर्वाधिक शोधला गेलेला दुसऱ्या क्रमांकाचा जागतिक शब्द\n\nया डिसेंबरमध्ये बिटकॅाईन या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चलनाची किंमत 1000 डॉलरवरून 19,000 डॉलरच्या घरात गेली होती. ही किंमत सध्या घसरत असली तरी जागतिक अर्थव्यवस्थेत बिटकॉईन, हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला.\n\nया डिसेंबरमध्ये बिटकॅाईन या ऑनलाईन आंतरराष्ट्रीय चलनाची किंमत 1000 डॉलरवरून 19,000 डॉलरच्या घरात गेली होती.\n\nबिटकॉईनचं आकर्षण वाढल्यानं अनेकांनी त्याची खरेदी करण्यास सुरुवात केली. भारतात एका जोडप्यानं लग्नासाठी आहेरात बिटकॅाईन देण्यात यावेत अशी विनंती केली होती.\n\nबिटकॉईन हे इंटरनेटवरचं चलन असून ते आभासी स्वरुपात उपलब्ध असतं. कोणतीही बँक आणि सरकारी यंत्रणेकडून हे चलन अधिकृतरित्या स्वीकारलं जात नाही. \n\n6. स्ट्रेंजर थिंग्स : सगळ्यांत जास्त शोधला गेलेला टीव्ही शो\n\nया टीव्ही कार्यक्रमानं इंटरनेटकरांना अक्षरशः वेड लावलं होतं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्याच्या 24 तासांतच हा कार्यक्रम सर्वाधिक पाहिला गेला.\n\n1980च्या काळावर ही टीव्ही मालिका आधारलेली आहे. एका शांत नगरात चौघा लहान मुलांचा एक ग्रूप असतो. अचानक त्यांचातला एक मुलगा हरवतो. आणि त्यापाठोपाठ त्या नगरातले काही लोकही गायब होतात.\n\nमग त्यांना इलेव्हन नावाची एक लहान रहस्यमय मुलगी भेटते, जिच्याकडे काही चमत्कारीक शक्ती असतात. आणि हे सर्व मिळून त्या बेपत्ता मुलाला शोधून..."} {"inputs":"...र आपल्या ताकदीवर सरकार बनवेल'\n\nसंजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना भाजपविरोधात प्रखर टीका करण्याबरोबरच शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मधूनही भाजपविरोधात थेट भाष्य करायला सुरुवात केली. संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली. \n\nशुक्रवारी सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीत राऊत यांचं वक्तव्य प्रसिद्ध झालं आहे. त्यात ते म्हणाले, \"जर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं असेल की राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल. आम्ही कुणाला भेटलो, यामध्ये तुम्ही जाऊ नका. शिवसेनेनं ठरवलं तर दोन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याच दिवशी 15 अपक्ष आमदार आपल्या संपर्कात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं. वरपांगी हे वक्तव्य विरोधकांसाठी असलं तरी हा इशारा शिवसेनेसाठीही होता, असं मत जाणकारांनी व्यक्त केलं होतं.\n\nनिवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेनं एकमेकांमध्ये युती आणि सरकार स्थापनेच्या चर्चेला वेळ देण्याऐवजी अपक्षांचा पाठिंबा मिळविण्याची धडपड केल्याचं दिसून येतं. शिवसेनेनंही एकेक अपक्षाच्या मनगटावर 'शिवबंधन' बांधत आपली संख्या वाढत असल्याचं भाजपाला दाखवलं आहे. \n\nनिकाल जाहीर होताच नेवासा मतदारसंघाचे आमदार शंकरराव गडाख, साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, भंडाऱ्याचे नरेंद्र भोंडेकर, रामटेकचे आशिष जयस्वाल, मुक्ताईनगरचे चंद्रकांत पाटील, अचलपूरचे बच्चू कडू, मेळघाटचे राजकुमार पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे.\n\n'शिवसेनेला जास्त मंत्रिपदं हवी असावीत'\n\nशिवसेनेला आताच्या सरकारमध्ये जास्त मंत्रिपदं हवी असावीत, असं मत 'मिडडे'चे सिटी एडिटर संजीव शिवडेकर यांनी व्यक्त केलं आहे. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"भारतीय जनता पार्टी शिवसेनेला सार्वजनिक बांधकाम मंत्रालय, उद्योग, ऊर्जा अशी खाती देऊ करेल. परंतु शिवसेनेला आता अर्थ, गृहसारखी खाती हवी असावीत. 1995 साली युतीच्या सरकारमध्ये ही खाती भाजपाला मिळाली होती. अर्थात कोणतं खातं मिळतं, यापेक्षा यावेळेस सेनेचा भर किती खाती मिळतील, यावर असावा. भाजपनं सेनेला 13 खाती देऊ केली, अशा बातम्या आल्या होत्या. पण सेना तो आकडा 18 ते 20 पर्यंत खेचण्याचा प्रयत्न करेल.\"\n\nमात्र युतीचा तिढा न सुटल्यास काय, असं विचारल्यावर शिवडेकर सांगतात की शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर कधीच जाणार नाही असं सांगता येणार नाही कारण राजकारणात अस्पृश्य कोणीच नसतं. \"मुरली देवरा यांना महापौरपदी बसवताना शिवसेनेने काँग्रेसला पाठिंबा दिला होता. सुप्रिया सुळे यांच्या पहिल्या निवडणुकीतही सेनेने उमेदवार दिला नव्हता. त्यामुळे अस्पृश्य असं कुणीच नसतं. शिवसेना बार्गेनिंग पॉवर वाढवण्यासाठी हे करत असावी.\" \n\nशिवसेना कितपत ताणणार?\n\nआताची परिस्थिती शिवसेना किती ताणणार, असं विचारलं असता शिवसेना फार टोकाला जाणार नाही, असं मत शिवडेकर यांनी व्यक्त केलं. ते म्हणतात, \"अल्पमतातल्या सरकारसमोरील अडथळे कर्नाटकातील उदाहरणामुळे शिवसेनेला माहिती आहेत. शिवसेनेकडे प्रशासनाचा जास्त अनुभव असणारे नेते नाहीत. तसेच पदांच्या वाटपावरून..."} {"inputs":"...र आला आहे. 1989 मध्ये काश्मीर खोऱ्यात भारताविरुद्ध सशस्त्र बंडाळी करण्यात आली होती, तेव्हापासून तिथलं वातावरण तणावपूर्ण आहे. \n\nया घटनेमुळे जम्मूत निदर्शनं करण्यात येत आहेत. आरोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयात प्रवेश करणाऱ्या पोलिसांना अडवण्याचा वकिलांनी प्रयत्न केला. तसंच आरोपींच्या समर्थनार्थ निघालेल्या निदर्शनात भारतीय जनता पक्षाचे दोन मंत्रीही सहभागी होते.\n\nजम्मू-काश्मीरमध्ये भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष यांची आघाडी सत्तेवर आहे. \n\nजम्मूत राहणाऱ्या गुज्जर समुदायाच्या मनात दहशत निर्माण करण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालेल्या एका अपघातात त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला होता. पत्नीच्या आग्रहाखातर त्यांनी नंतर भावाच्या मुलीला म्हणजेच आसिफाला दत्तक घेतलं होतं. \n\n\"आसिफा म्हणजे बोलकी चिमणी होती, जी हरणासारखी धावायची,\" आसिफाची आई सांगते. ज्यावेळेस ते कुठे बाहेरगावी असायचे तेव्हा ती त्यांच्या कळपाची राखण करायची. \n\n\"तिच्या या गुणांमुळे ती आम्हा सर्वांची लाडकी होती. आमच्या जगाचं केंद्रस्थान होती,\" असं आसिफाची आई सांगते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र एक आनंदाच वेगळं वातावरण अनुभवतोय. \n\nप्र. तुमच्या पत्नीची तब्येत आता कशी आहे? त्यासुध्दा पॉझिटिव्ह होत्या तुम्ही म्हणालात? \n\nउत्तर:ती आता बरी आहे.. ती asymptotic होती. पण ती आता बरी आहे. आम्ही दोघांनी हे स्वत:वर ओढवून घेतलं. सगळ्याच राजकीय कुटुंबांची टिंगलटवाळी केली जाते. पण मी हॉस्पिटलमध्ये होतो, माझी पत्नी देखील पॉझिटिव्ह होती. घरी मोठं कोणी नव्हतं. सगळी जबाबदारी मुलीवर येऊन पडली. \n\nया परिस्थितीत राजकीय कुटुंबाला जे भोगावं लागतं ते माझ्या कुटुंबाने भोगलं. तमाम महाराष्ट्राला मी एक प्रश्न विचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"डे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे? \n\nलोकांना या आजाराबद्दल खूप घाबरवून ठेवलय. लोकांना खर्या अर्थाने आधाराची गरज आहे. बिल्डींग सील करा, त्याच्या घराच्यांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाका घेऊन जा... हे खूप विचित्र आहे. हे बदललं पाहीजे असं वाटतय. WHO नुसार हे या व्हायरस बरोबर जगावं लागेल वगैरे हे मला मान्य नाही. हा फ्लूसारखा एक दिवस निघून जाईल.\n\nप्र. तुम्ही वारंवार सांगताय आता घराचा चार्ज मुलीने घेतलाय. भविष्यात ती तुमच्याबरोबर राजकारणातही काम करताना दिसेल?\n\nउत्तर:माहिती नाही पण जर तिला रस असेल आणि तिचा राजकारणाकडे कल वळला तर आश्चर्य वाटायला नको शेवटी रक्तात आहे ते...\n\nप्र. महाराष्ट्रामध्ये 30 हजार कोव्हीड रूग्णांचा आकडा पार केलाय. या आजारातून तुम्ही गेलाय तुम्ही या रुग्णांना काय सांगाल?\n\nखूप सोप्या पद्धतीने आपण ही लढाई जिंकू शकतो. थोडी शिस्त लावण्याची गरज आहे. Asymptomatic रूग्णांची संख्या ही जास्त आहे. काही लोकं छोट्या मोठ्या औषधांनी बरे होतायेत. 20% लोकं या आजाराशी गंभीरतेने झुंज देतायेत. त्यामुळे घाबरण्याचं कारणं नाही. फक्त शिस्त पाळा. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र करण्याचा प्रयत्न केला होता. घटनेच्या दिवशी काय झालं याबद्दल सांगताना ती म्हणते, \"दोन लोकांनी माझ्यावर बलात्कार केला. बाकीचे माझ्या आईचा आवाज ऐकून पळून गेले.\"\n\nया दिवशी काय घडलं ते आठवताना पीडितेची आई सांगते की, \"मी गवत कापत होते. मुलीला म्हटलं तू गवताचा भारा बांध. पण ती मला दिसली नाही. मी तिला तासभर शोधत फिरले. मला वाटलं ती घरी तर गेली नाही. मी तीन-तीनदा शेतात शोधलं. नंतर मला ती एका ठिकाणी पडलेली दिसली. ती बेशुद्ध होती आणि तिचे अंगावर कपडे नव्हते. तिच्या पाठीचा कणा मोडला होता, जीभ कापली होती, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी गर्दी\n\n\"यानंतर 22 तारखेला पीडितेने आपल्यावर चार लोकांनी सामूहिक बलात्कार केल्याचं सांगितलं. जेव्हा तिला विचारलं की तिने आधी फक्त दोन लोकांचंच नाव का घेतलं तेव्हा ती म्हणाली की तिला आधी शुद्ध नव्हती. पीडितेच्या या जबाबानंतर रिपोर्टमध्ये सामूहिक बलात्काराची कलमं जोडली गेली. आरोपींच्या अटकेसाठी विशेष टीम्स बनवल्या गेल्या. शक्य तितक्या लवकर इतर तीन आरोपींना अटक केली,\" वीर सांगतात. \n\nपीडितेने हॉस्पिटलमध्ये दिलेल्या आपल्या जबाबात सामूहिक बलात्काराचा उल्लेख केला आहे. पण मेडिकल रिपोर्टमधून ही घटना घडल्याचं स्पष्ट होतंय का? यावर विक्रांत वीर म्हणतात, \" मेडिकल रिपोर्ट एक महत्त्वाचा पुरावा आहे. आता जे रिपोर्ट आम्हाला मिळालेत त्यातून सेक्शुअल असॉल्ट म्हणजेच लैंगिक अत्याचारांची पुष्टी झालेली नाही. डॉक्टर अजून फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहात आहेत. त्यानंतर ते आपलं स्पष्टीकरण देतील. पीडितेच्या गुप्तांगांवर कोणत्याही प्रकारच्या जखमा असल्याचा उल्लेख नाहीये. हा मेडिकल रिपोर्ट आमच्या केस डायरीचा एक भाग असेल.\"\n\nरात्रीच केले अंत्यसंस्कार \n\nपोलिसांनी 29 सप्टेंबरला रात्री उशिरा पीडितेचे अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांचा आरोप आहे की त्यांना घरात कोंडून जबरदस्ती अंत्यसंस्कार केले गेले आहेत. मात्र पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे अंत्यसंस्कार नातेवाईकांच्या उपस्थितीतच केले आहेत. \n\nपीडितेच्या भावाने बीबीसीला सांगितलं, \"आमच्या नातेवाईकांना मारहाण केली गेली. तिला जबरदस्तीने जाळून टाकलं गेलं. आम्हाला माहितीही नाही की पोलिसांनी नक्की कोणाचा अंत्यसंस्कार केला. शेवटचा चेहराही तिचा पाहू दिला नाही. पोलिसांना अशी काय घाई होती?\"\n\nजेव्हा आम्ही हाच प्रश्न एसपींना विचारला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की, \"मृत्यू होऊन बराच वेळ झाला होता. पोस्टमॉर्टेम आणि पंचनाम्याची कारवाई होता होता रात्रीचे 12 वाजले होते. काही कारणांमुळे पीडितेचं शव लगेच आणता आलं नाही. तिचे वडील आणि भाऊ शवासोबतच आले होते. नातेवाईकांनी रात्रीच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी त्यासाठी लाकडं आणि इतर गोष्टी एकत्र करण्यासाठी मदत केली. अंत्यसंस्कार मात्र नातेवाईकांनीच केला.\" \n\nआरोपीच्या घरच्यांचं म्हणणं काय? \n\nपीडितेचं घर आरोपीच्या घरापासून फार लांब नाहीये. एक मोठ्या संयुक्त घरात तिन्ही आरोपींची कुटुंब राहातात. जेव्हा मी त्यांच्या घरी पोहचलो तेव्हा घरात फक्त महिलाच होत्या...."} {"inputs":"...र कसं आणायचं यासाठी त्यांनी प्रयत्न केले असते, पण तसं न करता ते फक्त भाषण देताना दिसत आहेत. यामुळे हे काही सर्वसामान्यांच्या हितसंबंधांसाठीचं राजकारण नाहीये.\"\n\nमराठा आरक्षणाच्या आताच्या आंदोलनात भाजप विरोधी पक्ष म्हणून तरुणांच्या भावनांना हात घालण्याचं काम करू शकतं. पण त्यांच्याकडे या आंदोलनाचं नेतृत्व करणारा नेता नसल्याचं चित्र आहे. \n\nदेवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व या मराठा तरुणांना मान्य असेल की नाही, असाही प्रश्न आहे. त्यामुळे मग संभाजीराजे यांच्यामार्फत भाजप आपली भूमिका पुढे नेत आहे का, असाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांनी ट्वीट करत म्हटलं होतं, \"मी समाजाचा घटक या नात्याने जबाबदारी पूर्वक सांगू इच्छितो की, महाराष्ट्रातील विद्यमान सरकार असो की मागचे सरकार असो. समाजाने टाकलेल्या विश्वासाला गृहीत धरून कुणी दगा फटका करत असेल तर त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागेल. यापुढे समाज जो ठरवेल ती माझी भूमिका असेल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र किलोमीटरच्या रांगा लागायच्या.\"\n\nअनुपम श्रीवास्तव\n\nहा तो काळ होता जेव्हा खाजगी ऑपरेटर्सनी बीएसएनएल लॉन्च होण्याच्या अनेक महिने आधी मोबाईल सेवा सुरू केली होती. मात्र, बीएसएनएलची सेवा इतकी लोकप्रिय झाली की बीएसएनएलच्या 'सेलवन' ब्रँडची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली. \n\n\"लाँच झाल्याच्या काही महिन्यातच बीएसएनएल देशातली नंबर वन मोबाईल सेवा पुरवठादार कंपनी बनल्याचं,\" अधिकारी मोठ्या अभिमानाने सांगतात. \n\nसरकारी हस्तक्षेप\n\nडिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DoT) मधून ऑक्टोबर 2000 मध्ये बीएसएनएलचा जन्म झाला. \n\nबीएसएनएल... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना वाटतं. \n\nया काळात मोबाईल सेगमेंट सर्वोच्च पातळीवर होता. मात्र, याच काळात बीएसएनएल लालफीतशाहीत अडकली. \n\nमार्केटमध्ये आपली क्षमता वाढवण्यासाठी तात्काळ निर्णय घेणं कंपनीसाठी गरजेचं होतं. नवीन उपकरणं खरेदी करणं गरजेचं होतं. \n\nअसे निर्णय खाजगी ऑपरेटर्स तातडीने घ्यायचे. मात्र, सरकारी कंपनी असल्या कारणाने बीएसएनएलला निविदा प्रक्रिया पार पाडायलाच महिनोनमहिने लागायचे. \n\nएका माजी वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं की बीएसएनएलच्या विस्तारीकरणाचा सहावा टप्पा होता. त्यावेळी भारतातल्या 22 कोटी मोबाईल कनेक्शनमध्ये बीएसएनएलचा वाटा 22% होता. \n\nते सांगतात, \"कंपनीने 9.3 कोटी लाईन क्षमता वाढवण्यासाठी निविदा काढली. मात्र, या ना त्या कारणाने त्यात अनेक महिने गेले. कधी भ्रष्टाचाराचे आरोप व्हायचे. कधी इतर काही कारणं. याचा परिणाम असा झाला की 2006-2012 या काळात बीएसएनएलच्या क्षमतेत अगदीच थोडी प्रगती झाली. कंपनीचे मार्केट शेअर घसरले आणि खाजगी ऑपरेटर्स वेगाने घोडदौड करत होते.\"\n\nते सांगतात, \"त्या काळात कंपनीच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये बरीच अस्वस्थता होती. आम्ही हा विचार करायचो की आम्ही मागे का पडतोय. लोकांनी नेटवर्क कंजेशन आणि इतर कारणांमुळे बीएसएनएल सोडून इतर कंपन्यांची सेवा घ्यायला सुरुवात केली.\"\n\nपी अभिमन्यू\n\nलोकांमध्ये खूप नाराजी होती. लोकांमध्ये कशा प्रकारची नाराजी होती याचा एक किस्सा बीएसएनएल कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस पी. अभिमन्यू सांगतात. \n\nत्याच दरम्यान बीएसएनएलचे पी. अभिमन्यू अहमदाबादला गेले. संध्याकाळी त्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना डॉक्टरांकडे नेण्यात आलं, \"मी त्यांना माझी समस्या सांगितली त्यानंतर डॉक्टर मला म्हणाले, की तुम्ही आधी मला मदत करा. माझ्याकडे बीएसएनएलचा मोबाईल आहे. कॉल ऐकण्यासाठी मला रस्त्यावर जावं लागतं. जोरजोरात ओरडून बोलावं लागतं. तुम्ही आधी माझी समस्या सोडवा.\"\n\nजाणकार सांगतात त्या काळात मंत्रालयातून परवानगी येण्यासही वेळ लागायचा. \n\nटेलिकॉम क्षेत्राच्या विषयाचे जाणकार प्रोफेसर सूर्या महादेव सांगतात की परिस्थिती इतकी वाईट झाली की बाजारात अशीही चर्चा होती की मंत्रालयातल्या काही लोकांची इच्छा आहे की बीएसएनएलचे मार्केट शेअर पडावे आणि याचा फायदा खाजगी ऑपरेटर्सना व्हावा. \n\nतत्कालीन परिस्थितीबाबत तेव्हाचे मंत्री काय सांगतात?\n\nदयानिधी मारन 2004-2007 या काळात टेलिकॉम..."} {"inputs":"...र केलं, याची मला कल्पना नाही. हे त्यांचं वैयक्तिक मत असावं. एकूणच विखे कुटुंबियांबद्दल त्यांच्या मनात जो उद्वेग आहे, तो त्यांनी वेळोवेळी व्यक्त केला आहे. \n\nनगरमधले काँग्रेसचे कार्यकर्ते हे भाजपला मदत करत आहेत, असा आरोप संग्राम जगताप यांनी केला आहे. \n\nकोणतीही चर्चा किंवा विचारविनिमय न करता कार्यकर्त्यांनी सुजयबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. मी कार्यकर्त्यांसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं, की ही लढाई आता पक्षाची नाहीये. यामध्ये बाळासाहेब विखे-पाटलांबद्दल प्रेम आहे. त्यांनी नेहमी नगर जिल्ह्यातल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दा आहे. \n\nएकूणच या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या धामधुमीत तुम्ही फारसे सक्रिय दिसत नाहीये. याचं कारण काय? तुम्हीसुद्धा भाजपमध्ये जाणार अशी चर्चा आहे. \n\nआमच्याच पक्षातील काही लोकांनी हा प्रचार खूप दिवसांपासून सुरू केला आहे. माध्यमांनीही मी भाजपत जाणार, पक्ष सोडणार हा मुद्दा वारंवार उपस्थित केला. माझ्या जाण्या न जाण्याची उत्सुकता माध्यमांनाच जास्त आहे. माध्यमांनाच मी आता एकदा विचारणार आहे, की तुमची काय इच्छा आहे?\n\nमाध्यमांचा मुद्दा बाजूला ठेवू. पण तुम्ही निवडणुकीत सक्रिय दिसत नाही, त्याची कारणं काय आहेत? \n\nकाँग्रेस पक्षाचा विधीमंडळ नेता म्हणून जेव्हा मी सभागृहात किंवा सभागृहाबाहेर काम करतो तेव्हा मनात एक भावना असते, की विशिष्ट प्रसंगामध्ये पक्ष नेतृत्व आपल्या पाठीशी उभं रहायला पाहिजे. \n\nपक्षाची तशी भूमिका दिसत नाही. त्याचं दुःखसुद्धा आहे. पण याचा अर्थ मी पक्ष नेतृत्वाबद्दल नाराज नाहीये. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत मी स्वतःलाच थांबवून घेतलंय. आता औरंगाबाद जिल्ह्याची जबाबदारी पक्षानं माझ्यावर दिलीये. उद्या तिथं जाऊन काय काम करायचं असेल किंवा प्रचार करायचा असेल, तो मी करणारच आहे. \n\nनाराज नसल्याच तुम्ही म्हणत असला, तरी काही बैठकांना तुमची अनुपस्थिती दिसते. त्याचं कारण काय?\n\nमहाआघाडीची जी संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्याचा निरोप मला आदल्या दिवशी मिळाला. मी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांना सांगितलं, की एवढी मोठी पत्रकार परिषद आपण घेतोय, त्याचा निरोप दोन-तीन दिवस आधी मिळायला पाहिजे. \n\nआमचेही काही कार्यक्रम ठरले आहेत. त्यामुळे मी त्या पत्रकार परिषदेत त्यांनाच खुलासा करायला सांगितला होता. कालच्या (शनिवार) काँग्रेस पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला मी हजर होतो. मी म्हटलं तसं पक्ष नेतृत्वावर मी नाराज नाहीये. \n\nनगर वगळता इतर जिल्ह्यात तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करणार का?\n\nमाझ्याकडे जबाबदारी औरंगाबाद जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची दिली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचाराला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. \n\nस्टार प्रचारक म्हणून आघाडीच्या उमेदवारांनी तुम्हाला बोलावलं तर तुम्ही जाणार नाही?\n\nसध्याच्या राजकीय परिस्थितीत कार्यकर्त्यांच्या मनात अस्वस्थता आहे, त्याचा विचार व्हायला हवा. राज्यभरात काँग्रेस पक्षाला दुय्यम वागणूक मिळत असल्याची भावना कार्यकर्त्यांच्या मनात आहे...."} {"inputs":"...र केले गेले आहेत?\n\nएखाद्या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी तयारी करावी, त्यापद्धतीने शेतकऱ्यांनी आपापले ट्रॅक्टर बनवून घेतले आहेत. जालंधर दोआबाच्या किसान संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष हर्षिलेंदर सिंह यांनी म्हटलं की, त्यांच्या भागातून जे ट्रॅक्टर दिल्लीला आले आहेत त्यामध्ये असेही काही ट्रॅक्टर आहेत, ज्यामध्ये ट्रकचं इंजिन लावलं गेलं आहे. या ट्रॅक्टरची किंमत आठ लाख रुपये आहे आणि त्यावर आठ लाख रुपये खर्च झाला आहे. \n\nजीराच्या एका मॅकेनिकनं रिमोट कंट्रोलच्या मदतीनं एक ट्रॅक्टर डिझाइन केला आहे. हा ट्रॅक्टर... उर्वरित लेख लिहा:","targets":"य आहे. \n\nदिल्लीला जाणाऱ्यांसाठी व्यवस्था \n\nअपेक्षेपेक्षा जास्त शेतकरी आपापले ट्रॅक्टर घेऊन दिल्लीला जात आहेत. जे शेतकरी संघटनेशी संबंधित नाहीयेत, ते पण ट्रॅक्टर रॅलीसाठी दिल्लीला जात आहेत. \n\nउत्तर प्रदेशमधून शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यापासून रोखण्यासाठी पेट्रोल पंपाच्या मालकांना शेतकऱ्यांच्या ट्रकमध्ये इंधन न भरण्याची सूचना करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दुसरीकडे पंजाब आणि हरियाणातल्या ग्रामस्थांनी दिल्लीला जाणाऱ्या शेतकऱ्यांसाठी इंधन आणि खाण्या-पिण्याचं सामान दिलं आहे. \n\nकंडी किसान संघर्ष समितीचे उपाध्यक्ष जरनैल सिंह गढदीवाल यांनी सांगितलं की, एका ट्रॅक्टरमध्ये 15 हजारांचं डीझेल लागतं. सर्व व्यवस्था लोकच करतात. 'जेव्हा गोष्ट तुमच्या आत्मसन्माची असेल, तर आंदोलनासाठी कोणाच्याही बोलावण्याची वाट पाहिली जात नाही,' असं शेतकरी म्हणत आहेत. \n\nही रॅली शांततापूर्ण पद्धतीनं पार पाडण्यासाठी 2500 स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. त्यांना बॅच आणि आयडी कार्डही देण्यात आले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी माजी सैनिकांना विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...र कोण आहे? मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्यांना वाचवलं कसं जाऊ शकतं? हे मूळ प्रश्न आहेत.\n\nखराब उपकरणं आणि डॉक्टरांची कमतरता\n\nगेल्या वर्षी म्हणजे 2019 साली जेके लोन हॉस्पिटलमध्ये एकूण 16 हजार 892 लहान मुलं भरती झाली होती. त्यातील 960 हून चिमुकल्यांचा मृत्यू झाला, अशी आकडेवारी सांगते.\n\nजेके लोन हॉस्पिटलमधील बालविभागचे प्रमुख अमृतलाल बैरवा सांगतात, \"गेल्या एक महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये ज्या चिमुकल्यांचा मृत्यू झाला, त्यातील 60 मुलांचा जन्मही इथेच झाला होता. बाकीची मुलं आजूबाजूच्या हॉस्पिटलमधून गंभीर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्वजनिक स्वास्थ्य केंद्रातील अव्यवस्था आणि जिल्हा हॉस्पिटलमधील डॉक्टरांची कमतरता जबाबदार असल्याचं मानतात.\n\n\"हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल आहे. कोटा, बूंदी, बारा, झालाबाड, टोंक, सवाई माधोपूर, भरतपूर आणि मध्य प्रदेशहून लोक आपल्या आजारी मुलांना जेके लोन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणतात. अनेकदा हे रुग्ण इतर हॉस्पिटलमधून पाठवलेले असतात. बहुतांश रुग्ण गंभीर अवस्थेतच असतात. त्यात आमच्याकडे काम अधिक आहे. त्यामुळे आमच्याकडे जेवढी साधनं आहेत, त्यापेक्षा अधिक रुग्ण येतात. या मुलांच्या मृत्यूचे कारणही हेच आहे,\" असं डॉ. बैरवा सांगतात.\n\nसार्वजनिक हॉस्पिटलची दुरवस्था\n\nकोटाहून 50 किलोमीटर दूर असणाऱ्या डाबी शहरात राहणारे मोहन मेघवाल त्यांच्या मुलाला झालेल्या न्युमोनियावर उपचार करण्यासाठी थेट जेके लोन हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेत.\n\nमेघवाल म्हणतात, \"घराजवळील सार्वजनिक आरोग्य केंद्रात माझ्या मुलाला नेलं. मात्र, तिथं सर्दी-खोकल्यासारखे आजार बरे होत नाहीत. त्यात माझ्या मुलाचा श्वासोच्छवास वाढत जात होता. त्यामुळं तिथून एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्याला नेलं. तिथं सांगण्यात आलं की, मुलाची प्रकृती गंभीर आहे, जेके लोन हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल.\"\n\nमोहन मेघवाल\n\nप्राथमिक आरोग्य केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य केंद्राच्या दुरवस्थेच्या बातम्या वेळोवेळी येतच राहतात. \n\nआरोग्य क्षेत्राचं वृत्तांकन करणारे वरिष्ठ पत्रकार स्वागता यादावार सांगतात, \"ही काही नवीन गोष्ट नाही की, CHC आणि PHC ची अवस्था वाईट असते. किंबहुना, यांना टाळेच ठोकलेले असतात, असंच मला अनेकदा दिसलंय. इथं आवश्यक उपकरणं आणि डॉक्टर उपलब्धच नसतात.\"\n\n\"अशावेळी गरीब लोकांना खासगी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. कधी कधी तर जे डॉक्टरही नाहीत, अशांकडेही त्यांना जावं लागतं,\" असं यादावार सांगतात.\n\nत्या पुढे सांगतात, \"CHCच्या स्तरावर एक स्पेशालिस्ट, एक बालरोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ असायला हवेत. मात्र, हे तज्ज्ञ उपलब्धच नसतात. ज्या औषधांची आवश्यकता असते, ती औषधं उपलब्ध नसतात. NNM उपलब्ध नसतात. अशावेळी ग्रामीण आणि निमशहरी भागात राहणारे लोक आपली मुलं आजारी पडल्यास नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरांकडेही मुलांना घेऊन जातात. हे डॉक्टर बऱ्याचदा अँटी-बायोटिक्स देतात. मात्र, अनेक दिवस मुलं बरी होत नाहीत, तेव्हा आई-वडील आपल्या मुलांना मोठ्या शहरातल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचार करतात.\"\n\nअशावेळी प्रश्न उपस्थित होतात की,..."} {"inputs":"...र चुकवणाऱ्या व्यक्तींमध्ये कुरेशींचं नाव आहे. \n\nसीबीआयवर संक्रांत\n\nदेशातली सगळ्यात मोठी तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये आरोपांची चिखलफेक सुरू आहे. संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातला बेबनाव आता न्यायालयात पोहोचला आहे. हे सगळं प्रकरण मोईन कुरेशी यांच्याशीच निगडित आहे. \n\nसीबीआय\n\nदेशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सीबीआयने आपल्याच विशेष संचालकाविरोधात एफआयआर दाखल केलं आहे. हैदराबादस्थित सतीश बाबू सना यांच्या तक्रारीनंतर कट रचणं आणि भ्रष्टाचारांच्या आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्याविरुद्ध कारवाई करत नसल्याची टीका मोदी यांनी त्यावेळी केली होती. \n\nत्या भाषणानंतर अवघ्या चार वर्षानंतर मोदी यांचे निकटवर्तीय मानले जाणारे अस्थाना मोईन यांच्यावर कुरेशी यांच्याशी निगडित एकाप्रकरणी लाच घेतल्यासंदर्भात आरोपांसाठी खटला दाखल करण्यात आला आहे. \n\nमांस व्यापाराला नवा आयाम\n\nकुरेशी यांच्याशी संबंधित लोक त्यांच्याबद्दल सुरू असलेल्या वादावर बोलू इच्छित नाहीत. पण हे लोक सांगतात की कुरेशी यांनी मांस-निर्यात व्यापाराला नवा आयाम दिला. \n\nमेरठमधील मांस व्यापारी आणि निर्यातदार युसूफ कुरेशी सांगतात, \"पूर्वी कत्तलखान्यात जनावर कापल्यानंतर आतडं, खूर, वशिंड असे भाग टाकून दिले जात होते. मोईन यांनी यावर प्रक्रिया करायला सुरुवात केली. देशात हे काम करणारे ते एकमेव व्यक्ती होते. प्रक्रिया केल्यानंतर याची चीन, जर्मनी आणि इतर देशांत निर्यात करत. यातून त्यांनी करोडो रुपये मिळवले.\"\n\nत्यांच्यामुळे मांस व्यापारातील लोकांना नवी दिशा मिळाली. \n\nमोईन कुरेशी यांचा वादांशी संबंध यायला सुरुवात 2014पासून झाली. \n\nमोईन कुरेशी\n\nकाही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलीच्या लग्नात पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांना बोलवण्यात आलं होतं. त्यांना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोखलं होतं. \n\nटाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीनुसार कुरेशी यांची मुलगी परनिया हिचं लग्न अमेरिकेतील बँक अधिकारी अर्जुन प्रसाद यांच्याशी झालं. या लग्नात कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला होता. \n\nबातमीत असंही म्हटलं आहे की एका नाईट क्लबची सुरुवात करताना अर्जुन प्रसाद आणि प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्यात वादावादी झाली होती. नंतर हे लग्न मोडलं. \n\nपरिनिया कुरेशी यांनी बॉलिवुड अभिनेत्री सोनम कपूरचा चित्रपट आयेशासाठी वेशभूषा निर्मिती केली होती. तसेच जानिसार या सिनेमात परनियाची महत्त्वाची भूमिका होती. \n\nसीबीआयची टीम\n\nरामपूरचे पत्रकार शारिक कमाल खान सांगतात, \"कोठी मुंशी मशीद हा परिसर मोईन कुरेशी यांचे वडील मुंशी मजीद कुरेशी यांच्या नावाने ओळखला जातो.\" \n\nमुंशी मजीद यांना ओळखणारे जुने लोक सांगतात त्यांनी आफूच्या व्यापारात पैसा मिळवला आणि नंतर तो इतर व्यवसायांत वळवला.\n\nबरेली, मुराबाद, रामपूर अशा भागांत त्या काळी आफूचा व्यापार मोठ्या प्रमाणावर पसरला होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर..."} {"inputs":"...र जाहीरपणे बोलताना अवघडलेपण जाणवतं आहे. \n\nडेमोक्रॅट्सचं काय म्हणणं? \n\nमहाभियोग या विषयासंदर्भात मतमतांतरं आहेत. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्यावर्ती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाभियोगाचा पर्याय आजमावू नये असं डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांनी सांगितलं. \n\nसंसदेच्या दोन्ही सभागृहात डेमोक्रॅटिक पक्ष अल्पमतात आहे. रिपब्लिकन पक्षाच्या पाठिंब्याशिवाय महाभियोगाचा प्रस्ताव मंजूर होऊ शकत नाही.\n\nजर आत्ता डेमोक्रॅटिक पक्षानं महाभियोगाचा मुद्दा पेटवला तर ट्रंप संकटात आहेत या भावनेपोटी त्यांचे... उर्वरित लेख लिहा:","targets":"सून त्यासाठी 1 दशलक्ष डॉलर (सुमारे 7 कोटी रुपये) खर्च करणार आहेत. \n\nरिपब्लिकन पक्षाचं काय म्हणणं आहे?\n\nउजव्या विचारांचे असंतुष्ट नेते आता हळूहळू महाभियोगाचा पर्याय म्हणून विचार करत आहेत. रिपब्लिकन पक्षाचे पुढारी तसं जाहीरपणे बोलत नसले तरी उजव्या विचारांचे स्तंभलेखक तसं लिहू लागले आहेत. \n\n\"महाभियोग या प्रकाराबद्दल मी इतके दिवस साशंक होतो. पण कोहेन यांच्या कबुलीनंतर माझं मत बदललं आहे,\" असं न्यूयॉर्क टाइम्सचे स्तंभलेखक ब्रेट स्टीफन्स यांनी ट्वीट केलं आहे. \n\nकाँग्रेसमधले रिपब्लिकन महाभियोगाचा अजिबात विचार करणार नाहीत, असंच सध्या दिसतंय. जर नोव्हेंबरमधल्या मध्यावर्ती काँग्रेसच्या निवडणुकांत रिपब्लिकन पक्षाला कमी जागा मिळाल्या आणि ट्रंप यांच्या जाण्यानं रिपब्लिकन पक्षाला फायदा होणार असेल, तर परिस्थिती बदलू शकते. \n\nसध्या तरी महाभियोग हा निवडणुकीचा मुद्दा होणं रिपब्लिक पक्षाच्या हिताचं आहे. डेमोक्रॅटिक पक्षात या विषयावरून गोंधळाचं वातावरण आहे, हे स्पष्टपणे दिसतंय. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र झाले का? की नुसतं हवेतच गोळ्या मारायच्या. कार्यकर्त्यांना आणि प्रशासनाला विश्वास देण्याचा प्रयत्न चाललाय की हे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण पडणार नाही. तुमच्या कार्यकर्त्यांना विश्वास देण्यासाठी आम्हाला कशाला ओढता? मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानमध्येसुद्धा भाजप स्वतःहून कुणाला आमिष दाखवायला गेला नाही. त्या-त्या ठिकाणच्या काँग्रेसच्या तरुण नेतृत्त्वाला आपलं भविष्य आता काँग्रेसमध्ये नाही, असं वाटलं. \n\nप्र. भाजप स्वतःहून गेला नाही, असं तुम्ही कसं म्हणू शकता. कर्नाटकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आमचा तसा काही विचार नाही पण भविष्यात महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस होणारच नाही असं मी सांगू शकत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र तर अत्यंत धोकादायक दिसत असून त्यात सुधारणेची शक्यताही नाही आणि मार्गही नाही. दुसरीकडे, अशाही काही बातम्या येत आहेत की, महामारीच्या संकटानंतरही भारत चालू आर्थिक वर्षात प्रचंड वेगाने प्रगती दाखवत संपूर्ण जगाला धक्का देऊ शकतो.\n\nपण अशी भाकितं करणारे आता हळूहळू त्यांचे अंदाज बदलत आहेत. बार्कलेजने 2021-22 साठी भारताता जीडीपी वृद्धीचा अंदाज दुसऱ्यांदा घटवून 11 हून 9.2% केला आहे. तसंच याबरोबरच त्यांनी भयावह स्थितीचे संकेतही दिले आहेत.\n\nम्हणजे जर कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती खरी ठरली, तर बार्कलेजच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"डं केली आहे. सीएमआयआयच्या सर्वेक्षणात देशात 97% लोकांचं उत्पन्न वाढण्याऐवजी वर्षभरात कमी झाल्याचं स्पष्ट दिसत आहे.\n\nदुसरीकडं याच एका वर्षात लिस्टेड कंपन्यांच्या नफ्यामध्ये 57% वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणजे कंपन्यांचा एकूण नफा आता देशाच्या जीडीपीच्या 2.63% एवढा झाला आहे. हा दहा वर्षातील सर्वाधिक आहे. या नफ्याचं कारण विक्री किंवा व्यवसाय वाढणं नसून खर्चात केलेली कपात हे आहे.\n\nनफ्यामध्ये झालेल्या या वाढीनंतरही खासगी क्षेत्र नवीन प्रोजेक्ट सुरू करण्याच्या किंवा गुंतवणूक करण्याच्या स्थितीमध्ये नाही, कारण कारखाने हे सध्या दोन तृतीयांश क्षमतेवर काम करत आहेत.\n\nअशा परिस्थितीमध्ये मोदी सरकारकडून असलेली एकमेव आशा म्हणजे, त्यांनी कर्ज घेऊन वाटप करावं, नोटा छापून त्या वितरीत कराव्यात किंवा एखादा नवा मार्ग शोधून काढावा. पण अर्थव्यवस्थेला या खड्ड्यातून बाहेर काढणं आता केवळ त्यांनाच शक्य आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...र तुम्हाला या घराची कल्पना करता येईल. म्हणजे जुन्या वडीलोपार्जित घराच्या शेजारीच बांधलेलं अधुनिक घर आणि लोकांचा सतत राबता, असं ते चित्र असतं. \n\nइथे मात्र थोडं चित्र वेगळं होतं. लोकांची फारशी वर्दळ नव्हती आणि आवाजही नव्हता. नाही म्हणायला थोडा पक्ष्यांचा चिवचिवाट असेल... तेवढाच काय तो आवाज. \n\nआम्ही थोडं पुढे आल्याचं पाहून पाढरा शर्ट आणि साधी पँट घातलेले 70 वर्षांचे एक इसम पुढे आले. त्यांनी दोन्ही मुठी बंद करून आंगठे नखांच्या दिशेनं छातीला टेकवले आणि आम्हाला नमस्कार केला. पण तोंडातून एक शब्दही काढल... उर्वरित लेख लिहा:","targets":"िसत होतं. पण त्यांचा मुलगा मात्र सतत आम्हाला बाहेर जायचं आहे आणि त्याची तयारी करायची आहे, असंच पालुपद लावून बसला होता.\n\n\"A\/C भारत सरकारचे दस्तावेज फार मोठे आहेत, ते दहा-पंधरा मिनिटं किंवा एका तासात समजावून सांगता येणार नाहीत. त्यासाठी तीन दिवस लागतात,\" असं रविंद्र कुंवर सिंह सांगू लागले.\n\nआमच्या संमेलनांमध्ये आम्ही तीन दिवस तेच समजावून सांगतो, असं त्यांनी सांगत गुजरातमधल्या राजपिपलामध्ये उद्यापासून एक संमेलन असल्याचं सांगितलं. \n\nमी संमेलनाला येऊ का, असं त्यांना विचारताच त्यांनी होकार दिला. पण मला फक्त एक दिवसच येणं शक्य होईल, असं मी त्यांना सांगितलं. \n\nत्यावर \"हे विश्वशांती संमेलन आहे आणि तिथं सर्वांना येण्याची परवानगी आहे,\" असं उत्तर त्यांनी दिलं.\n\nA\/C भारत सरकार समुदायाचं वणी (नाशिक) येथे झालेले संमेलन.\n\nआमची ही चर्चा सुरू असतानाच आदिवासी समुदायातली काही माणसं त्यांना भेटण्यासाठी आली. चपला काढून तीसुद्धा ओटीवर बसली होती. सत्ता गेलेले संस्थानिक अजूनही ग्रामीण भागात जसा दरबार भरवतात, तसं चित्र आता तिथं उभं राहीलं होतं. \n\nरविंद्र कुंवर सिंह यांनी आमच्या प्रश्नांना उत्तर देण्यापेक्षा शांत बसणं पसंत केलं, तेव्हा त्यांना आलेल्या आदिवासी मंडळींशी बोलायचं असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यावेळी तुमचा वाडा पाहू शकतो का, असं मी त्यांना विचारलं. \n\nत्यावर त्यांनी लगेचच होकार दिला, त्यांच्या मुलाला आम्हाला त्यांचा 'रसोडाही (म्हणजे स्वयंपाकघर) दाखव' असं त्यांनी सांगितलं. पण इथं काही पाहण्यासारखं नाही, असं म्हणून त्यांनी ते टाळण्याचा प्रयत्न केला. पण मी मात्र तोपर्यंत उठून चालण्यास सुरुवात केल्यानं त्यांचा नाइलाज झाला. \n\nआम्ही पुढच्या दिशेने गेलो तर दोन गाड्या कव्हरमध्ये झाकलेल्या दिसल्या. एक महिंद्रा मॅराझो आणि दुसरी कॉन्टेसा. एका गाडीवर लालदिवा असल्याचं कळत होतं. \n\nसकाळी 9 वाजता जेवण\n\nमी भटारखान्यात डोकावून पाहिलं. उघड्या पडवीसारख्या त्या मोठ्या खोलीत मोठमोठ्या भाड्यांमध्ये अन्न शिजत होतं. साधारण 100 माणसं जेवतील एवढं ते अन्न असावं. \n\n'A\/C भारत सरकार'च्या कन्सिलेशन समितीचे सदस्य\n\nत्यांनी आम्हाला जेवण्याचा आग्रह केला. तेव्हा सकाळचे 9 वाजले होते. त्यांचा अपमान होऊ नये म्हणून मी थोडं खाण्याचं मान्य केलं. जेवण वाढणारी मंडळीसुद्धा कमालीची शातं होती. त्यांच्या तोंडून एक शब्द सुद्धा फुटत नव्हता. \n\nवाढायाला येणारा प्रत्येज जण..."} {"inputs":"...र ते निघून गेले. मी लगेच दारापाशी गेले आणि दार बंद केलं. तीन दिवस मी काहीच खाल्लं नाही.\"\n\nसारा ही धृपद संस्थानची आणखी एक विद्यार्थिनी. अर्थात, तिचंही नाव बदलण्यात आलंय. अखिलेश गुंदेचा यांनी आपला विनयभंग केल्याचा आरोप सारा यांनी बीबीसीशी बोलताना केला.\n\n\"मी तिथं असताना आजारी पडले होते आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. अखिलेश गुंदेचा मला पुन्हा शाळेत नेण्यासाठी आले होते. कारमध्ये ते माझ्या बाजूलाच बसले होते. ते माजा हात पकडू लागले. मी त्यांना बाजूला सारलं. ते मला फार विचित्र वाटलं,\" असं सारा सांगतात. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी वकिलांमार्फत सर्व आरोप फेटाळले. 'स्वार्थी हेतूने' आरोप केल्याचं गुंदेचा बंधूंचं म्हणणं आहे. \"गुंदेचा बंधू आणि धृपद संस्थानच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याच्या हेतूने हे आरोप केले आहेत,\" असा दावा गुंदेचा बंधूंमार्फत करण्यात आलाय.\n\nमात्र, या सर्व तक्रारींचा अंतर्गत तक्रार समितीकडून गेल्या चार महिन्यांपासून तपास सुरू आहे. भारतीय कायद्यानुसार लैंगिक छळ किंवा गैरवर्तनाच्या तक्रारींकडे लक्ष देण्यासाठी प्रत्येक संस्थेला एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nविद्यार्थिनींच्या मते, धृपद संस्थानची समिती शाळेवर दबाव आणल्यानंतर स्थापन करण्यात आली. या संस्थानचे माजी विद्यार्थी पीडितांच्या बाजूने उभे आहेत. मात्र, त्यांना अनेकदा धमकीचे संदेश आल्याचा त्यांचा आरोप आहे.\n\nतक्रार समितीने या प्रकरणाच्या अहवालातील शिफारशी सर्व पीडितांना पाठवल्या आहेत. मात्र, या अहवालात काय आहे, हे उघड न करण्याबाबत या पीडितांना कायद्याचं बंधन आहे.\n\nभारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राला पहिल्यांदाच #MeToo चळवळीनं स्पर्श केलाय. \n\nप्रसिद्ध शास्त्रीय गायक टीएम कृष्णा\n\nशास्त्रीय गायन क्षेत्रातील अनेकांचं म्हणणं आहे की, प्राचीन पद्धतीनं शिकण्यासाठी गुरू-शिष्याची परंपरेतील कठोरता टिकवून ठेवणं मुलभूत गरज आहे. मात्र, काहीजण बीबीसीशी बोलताना म्हणाले, ही पद्धत शोषणाची सोपी पद्धत आहे हे आपण ओळखायला हवं.\n\n\"शिष्यानं गुरुला पूर्णपणे अधीन किंवा शरण व्हावं असं या परंपरेत अपेक्षित असतं. शिष्य पुरुष असेल तर शरण होण्याचं प्रमाण कमी असतं. शिष्य स्त्री असेल तर शरण होण्याचं प्रमाण जास्त असतं. यामुळेच स्त्री अधिक असुरक्षित होण्याची शक्यता असते,\" असं 79 वर्षीय गायिक नीला भागवत म्हणतात.\n\nभागवत या स्वत:च गीतरचना करतात. कारण त्यांना असं वाटतं की, पारंपरिक गीतांवर पुरुषप्रधान संस्कृतीचं वर्चस्व दिसतं.\n\nकर्नाटक संगीतातील प्रसिद्ध शास्त्रीय गायक टीएम कृष्णा तर म्हणतात की, गुरू-शिष्य परंपरा पूर्णपणे रद्द केली पाहिजे.\n\n\"इतर नात्यांप्रमाणेच गुरू-शिष्य नातंही अधिकाराच्या पातळीवर असमतोल असणारं आहे. पण धक्कादायक गोष्ट ही आहे की या असमानतेचं उदात्तीकरण केलं जातं,\" असं टीएम कृष्णा यांनी नुकतेच इंडियन एक्स्प्रेसमधील लेखात म्हटलं होतं.\n\n\"अर्थात, मी काहीतरी प्राचीन परंपरा नष्ट करू पाहतोय, असे आरोप होतील. पण एखाद्या वाईट गोष्टीचा बचाव करण्यासाठी त्या परंपरेचा इतिहास उगाळू नये,\"..."} {"inputs":"...र त्यांचे आधारकार्डबाबत परस्परविरोधी विचार होते असं ठाकरे म्हणाले.\n\n\"पंतप्रधान मोदी हे आधार कार्डाच्या विरोधात बोलत होते पण पंतप्रधान झाल्यावर त्यांनी आधारकार्ड हे प्रत्येक योजनेसाठी आवश्यक बनवलं. जर तुम्हाला आधारकार्डाबाबत शंका होती तर ही योजना लागू कशी केली? हा प्रश्न मला मोदींना विचारावासा वाटतो,\" असं ठाकरे म्हणाले. \n\nराज ठाकरे यांच्या या वक्तव्यावर भाजप महाराष्ट्रने प्रतिक्रिया दिली आहे. मोदींचा आक्षेप हा आधारकार्डाला नव्हता तर बेकायदेशीर आधारकार्ड वाटपाला होता असं भाजपने म्हटलं आहे. \n\nमुद्द... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या 'मी लाभार्थी' या घोषणेवरही त्यांनी टीका केली. \n\nमी लाभार्थी या जाहिरातीमध्ये काम केलेल्या युवकाची मुलाखत त्यांनी दाखवली. तो मुलगा हरिसाल येथे एक छोटं दुकान चालवतो. त्याच्या दुकानात पेटीएम किंवा स्वाइप मशीन नसल्याचं त्याने सांगितलं. ही फिल्म दाखवल्यानंतर राज ठाकरे म्हणाले 'भाजपचे दावे खोटे आहेत. पंतप्रधान मोदी हे उत्तर तर देत नाहीत निदान भाजपने तरी द्यावीत.' \n\n'राहुल गांधींकडूनही चांगल काम घडू शकतं'\n\n\"देशाचा पंतप्रधान राहुल गांधी झाले तर काय वाईट आहे? पंतप्रधान पदी कोण व्यक्ती बसणार हे तुम्ही ठरवू शकत नाही. हा पर्याय तुमच्यासमोर कधीच नसतो. मोदींनी देश खड्ड्यात घातला आहे. यापेक्षा कोण काय वाईट करू शकेल असं ते म्हणाले. जर देशाच्या नशीबात असेल तर राहुल गांधीच्या हातून काही चांगलं घडेल,\" असं राज ठाकरे म्हणाले. \n\nकाँग्रेसविरोधी राज ठाकरे मोदीविरोधी का झाले? \n\nराज ठाकरे हे आधी काँग्रेसविरोधी म्हणून ओळखले जात होते आता ते मोदीविरोधी का बनले असा प्रश्न पडतो. याचं उत्तर तज्ज्ञांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न बीबीसीने केला. \n\n\"आजपर्यंतचं 'ठाकरे राजकारण' हे काँग्रेस विरोधी म्हणून ओळखलं जायचं. पण यावेळी राज ठाकरे यांनी मोदीविरोधी भूमिका घ्यावी लागली आहे. कारण 2014च्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रातला शहरी मतदार जो आधी राज ठाकरे यांच्या ब्लू प्रिंट आणि आश्वासनाने प्रभावित झाला होता तो मोदींकडे सरकला आहे,\" असं लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात. \"दुसरं म्हणजे, भाजपला पराभूत करणं म्हणजे शिवसेनेला पराभूत करणं होय. असं केल्यानं मनसेपासून दुरावलेला शहरी मतदार परत वळवता येईल असं राज ठाकरे यांना वाटत असावं,\" असंही ते पुढं म्हणाले.\n\nराज ठाकरे सडेतोड भाषण करतात. काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला इतक्या प्रभावीपण विरोध करणं जमत नाही किंबहूना ते सार्वजनिकरित्या टाळतात. यामुळे ती जागा राज ठाकरे यांनी भरून काढली याचा फायदा येत्या निवडणुकित काँग्रेस, राष्ट्रवादीला नक्कीच होईल, असं प्रधान सांगतात. मोदींचा पराभव करणं हे ठाकरे आणि विरोधी पक्षांची गरज बनली आहे. असं झालं नाही तर महाराष्ट्र विधानसभा निडवणुकीपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसेचे अनेक नेते शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करतील, असं प्रधान यांना वाटतं. \n\n'पक्षातली गळती थांबण्यासाठी मोदीविरोध?'\n\nराज ठाकरे यांच्या पक्षाची पडझड होत आहे ती थांबवण्यासाठी राज ठाकरे मोदीविरोध..."} {"inputs":"...र त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी आपल्या पद्धतीने या पठाणाविषयी माहिती काढली. शौकत खान नावाचा हा पठाण करीम लाला गँगचा असल्याचं त्यांना समजलं. \n\nअब्दुल करीम खान यांना अंडरवर्ल्डमध्ये करीम लाला म्हणून ओळखलं जाई. या करीम लालांना गंगुबाईंनी गाठलं आणि आपल्यावर ओढावलेला प्रसंग सांगितला. गंगुबाईंचं संरक्षण करण्याचं वचन करीम लालांनी दिलं. \n\nपुढच्यावेळी शौकत खान पठाण कोठ्यावर आल्यानंतर करीम लालांनी त्याला चोप दिला. गंगुबाई आपली मानलेली बहीण असल्याचं करीम लालांनी जाहिर केलं आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कामाठीपुऱ्यातून वेश्यांना बाहेर काढण्याचा बेत बारगळला. \" \n\nसंजय लीला भन्साळी आता गंगुबाई काठेवालींच्या आयुष्यावर 'गंगुबाई काठियावाडी' नावाचा सिनेमा तयार करत आहेत. यामध्ये आलिया भट्ट गंगुबाईंची भूमिका साकारेल. \n\nया सिनेमाचा फर्स्ट लुक लाँच करण्यात आला. याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना एस. हुसैन झैदींनी सांगितलं,\n\n\"भन्साळींना ही कथा खूपच आवडली. या महिलेची व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर यायला हवी, असं त्यांना वाटलं. एखादी व्यक्तिरेखा खरी वाटावी इतकी हुबेहूब पडद्यावर उभी करण्याची हातोटी भन्साळींकडे आहे.\n\nलोकांनी गंगुबाईंबद्दल माझ्या पुस्तकात वाचलं असेल. पण आता हीच व्यक्तिरेखा मोठ्या पडद्यावर आल्यानंतर लोकांना या महिलेची एक वेगळी बाजूही पहायला मिळेल. आलियाचं अभिनय कौशल्य आपण सगळेच जाणतो. ती ज्याप्रकारे एखादी भूमिका निभावते, ती पात्र जिवंत करते, मला वाटतं भन्साळी आणि आलिया हे दोघंही या कथेला न्याय देतील.\"\n\nआलिया भट्टची प्रमुख भूमिका असणारा हा सिनेमा 11 सप्टेंबर 2020 ला रीलिज होईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र त्यातून काही निष्पन्न न झाल्यामुळे भाजपचे आरोप हे राजकीय असल्याचं स्पष्ट झालं. तिथून उद्धव ठाकरे सरकारची प्रतिमा सुधारली होती. पण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि पाठोपाठ सचिन वाझे प्रकरणामुळे शिनसेनेच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. गृहखातं जरी राष्ट्रवादीकडे असलं तरी सचिन वाझे यांचे शिवसेनेशी असलेल्या संबंधांचीच चर्चा होत आहे. त्यामुळे पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण आणि सचिन वाझे या दोन्ही प्रकरणात भाजप वरचढ ठरलं आहे. महाविकास आघाडी सरकारपेक्षा यामध्ये शिवसेना अधिक अडचणीत सापडल्याचं दिसतंय\". \n\nमुकेश अं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना राजकीय आरोपांबाबत विचारलं असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. \n\nअधिवेशनाच्या काळातही सचिन वाझे यांच्या निलंबनाची मागणी वारंवार विरोधी पक्षाकडून केली जात होती. त्यावेळी अध्यक्षांच्या दालनात झालेल्या बैठकीत सचिन वाझे यांचं निलंबन करण्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कबूल केलं होतं, पण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी शब्द फिरवल्याचं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. \n\nसचिन वाझे\n\nकोण आहेत सचिन वाझे? \n\nसहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची 'एन्काऊंटर स्पेशालिस्ट' म्हणून ओळख आहे. त्यांनी 60 पेक्षा अधिक एन्काऊंटर केल्याचा रेकॉर्ड आहे. सचिन वाझे हे 1990 च्या बॅचचे अधिकारी आहेत. मुंबईतील घाटकोपर बस बॉम्बस्फोटाचा आरोपी ख्वाजा युनूसचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. या प्रकरणी काही पोलिसांवर हत्या करणे आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप लावण्यात आले. \n\nया पोलिसांमध्ये सचिन वाझे यांचही नावं होतं. 2004 ला याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. 2008 साली त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर तब्बल 16 वर्षांनी 2020 साली ते पोलीस दलात परतले होते. या एकाच वर्षात त्यांच्यावर मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटक प्रकरणी अटक झाली आणि 15 मार्च 2021 ला पुन्हा निलंबित करण्यात आले आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र देताना अभय देशपांडे यांनी म्हटलं की, मुळात राष्ट्रवादीची मुंबईत ताकद नाहीये. त्यामुळे पूर्वी महापालिका निवडणुकीत (2012 च्या आधी) भाजप-शिवसेना युतीत भाजपला जे स्थान होतं, त्यापेक्षाही कमी स्थान राष्ट्रवादीला मिळेल. काँग्रेससोबतच्या आघाडीतही राष्ट्रवादीच्या वाट्याला कमी जागा यायच्या. \n\n'रोहित पवारांमुळे फारसा फरक पडणार नाही'\n\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रोहित पवार यांना पुढे केल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला फारसा फरक पडेल, असं वाटत नसल्याचं मत वरिष्ठ पत्रकार किरण तारे यांनी व्यक्त केलं. \n\nकिरण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित होऊ शकतं. मावळमधल्या पराभवानंतर पार्थ यांना पक्षात विशेष जबाबदारी दिली गेली नाही.\n\nमग मुंबई महापालिकेसारख्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत अपयश आलं, तर रोहित यांच्या पक्षातील स्थानाला पार्थ यांच्याकडून आव्हान मिळू शकतं. \n\nकोण आहेत रोहित पवार?\n\nरोहित पवार गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजयी झाले. रोहित यांच्याकडे कोणतंही मंत्रिपद नाहीये.\n\nशरद पवारांचे भाऊ आप्पासाहेब पवार हे पवारांच्या कुटुंबात पितृस्थानी होते. त्यांचे चिरंजीव राजेंद्र पवार यांना राजकारणात रस होता. पण अजित पवार आधीच सक्रीय असल्याने त्यांना ती संधी मिळाली नसल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात. त्यामुळे राजेंद्र पवारांनी बारामती ऍग्रो आणि शिक्षण संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात ठसा उमटवला.\n\nपण राजेंद्र यांचे चिरंजीव रोहित यांना राजकारणात रस होता. त्यांनी अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून राजकारणाला सुरूवात केली.\n\nरोहित पवार यांच्याबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी म्हटलं होतं, की रोहित यांनी जिल्हा परिषदेपासून राजकारणाला सुरूवात केली. विधानसभेसाठी त्यांच्या कुटुंबाच्या प्रभावक्षेत्राबाहेरचा मतदारसंघ निवडला, तिथं काम केलं आणि निवडूनही आले. त्यांनी स्वतःसाठी 'ग्राउंड' तयार केलं.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...र नकारात्मक परिणाम होत असतो. \n\nडिप्रेशनवरच्या उपचारांमुळे नैराश्येच्या गर्तेत अडकलेल्या व्यक्तीच्या मनात येणारे नकारात्मक विचार दूर होतात. शिवाय, या उपचारांमुळे झोपही चांगली येत असल्याचंही दिसून येतं. मात्र, प्रत्येकवेळी असं होईलच, याची खात्री देता येत नाही आणि म्हणूनच झोप आणि मानसिक आरोग्य यांच्यातला संबंध गुंतागुंतीचा आहे. \n\nरिडिंग विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ शिर्ले रेनॉल्ड्स आणि त्यांच्या टीमने यासंबंधी एक संशोधन करून बघितलं. त्यांनी डिप्रेशनचा सामना करणाऱ्या व्यक्तींची तीन गटात विभागणी केली... उर्वरित लेख लिहा:","targets":"49 अभ्यासांच्या एकत्रित विश्लेषणावरून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की नैराश्याची लक्षणं असणाऱ्या निद्रानाश जडलेल्या व्यक्तींच्या झोपेवर योग्य उपचार केल्यास झोपेची समस्या तर कमी होतेच शिवाय नैराश्यही कमी होतं. \n\nडॅनिअल फ्रीमन यांनी यूकेतल्या 26 विद्यापीठात मिळून एक प्रयोग केला. यात त्यांना असं आढळलं की निद्रानाशाची समस्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना डिजिटल कॉग्नेटिव्ह बिहेवेरियल थेरपी दिल्याने त्यांना झोपायला तर मदत झालीच शिवाय, त्यांच्यात हॅल्युसिनेशन (भ्रम) आणि पॅरानोइया, यासारख्या मनोविकारांची लक्षणं कमी होण्यातही मदत झाली. \n\nइथे लाख मोलाचा प्रश्न असा आहे की पुरेशी झोप होत नसेल आणि त्यावर उपचार केल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या मानसिक आजारांचा धोका पूर्णपणे टाळता येऊ शकतो का? या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आणि दिर्घकाळ प्रयोग होणं गरजेचं आहे. \n\nएक मात्र सांगता येईल की मानसिक आजार असलेल्या व्यक्तींविषयी समाजात एकप्रकारचा स्टिगमा असतो. काही देशांमध्ये तो कमी आहे तर काही देशांमध्ये जास्त. त्या तुलनेत निद्रानाशाला स्टिगमा नाही. त्यामुळे ज्यांना झोपेच्या समस्या आहेत, शांत आणि गाढ झोप येत नाही अशा लोकांना उपचारासाठी पुढे येण्याचं आवाहन करणं सोपं आहे. यामुळे एक फायदा असा होईल की निद्रानाश आणि मानसिक आजार यात थेट संबंध आढळून आल्यास त्याला आपोआपच वेळीच आळा घातला जाईल. \n\nझोप आणि मानसिक आरोग्य यांच्यात नेमका काय संबंध आहे, हे संशोधनातून पुढे येईल. मात्र, तोवर झोपेच्या समस्या असणाऱ्यांना हे करता येईल - दिवसा घरात भरपूर प्रकाश असावा, दिवसा 20 मिनिटांपेक्षा जास्त झोपू नये, संध्याकाळी उशिरा कॅफिन असलेली पेय घेऊ नये, झोपण्यासाठी पलंगावर गेल्यावर ऑफिसचे ई-मेल चेक करणे, तणाव वाढवणाऱ्या विषयांवर बोलणे, अशा गोष्टी टाळाव्या, बेडरूम थंड आणि शांत असावी, झोपताना बेडरुममध्ये अंधार असावा आणि सर्वात महत्त्वाचं झोपेची आणि उठण्याची वेळ ठरलेली असावी. \n\nकेवळ पुरेशी झोप घेतली म्हणजे आपल्याला कधीच मानसिक आजार होणार नाही, असं नव्हे आणि पुरेशी झोप घेतल्याचा भविष्यात काही उपयोग होईल का, हेदेखील माहिती नाही. मात्र, किशोरवयीन मुलांनी रात्री पुरेशी झोप घेणं, कधीही उत्तमच. \n\nही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता..."} {"inputs":"...र नाही. तसं काही केल्यास त्याच क्षणी काँग्रेस पाठिंबा काढून घेईल. राष्ट्रवादी बाहेर पडेल की नाही माहित नाही. पण काँग्रेसला ते अजिबात चालणार नाही. किंबहुना, याच मुद्द्यावरून काँग्रेस लांब राहू पाहत होती.\"\n\nतर, गेल्या 30 वर्षात महाराष्ट्रात शिवसेनेची हिंदुत्वाची व्होटबँक तयार झालीय. ती कायम राखण्याच्या आव्हानामुळं हे करावं लागतं, असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी म्हणतात. \n\nमनोहर जोशींच्या शपथविधीवेळीही सेनेनं भगव्या रंगाचा वापर केला होता का?\n\nमनोहर जोशींच्या रूपानं ज्यावेळी पहिल्यांदा शिवसेनेचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"आघाडी कुठलीही असो, तिथे काहीतरी तडजोड करावी लागतेच. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं 1999 साली सरकार बनलं, तेव्हा सोनिया गांधी परदेशी असल्याचा पवारांचा मुद्दा होताच. मात्र, तरीही काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र आलीच. ज्यावेळी तुम्ही आघाडी करता, त्यावेळी वादग्रस्त मुद्द्यांवर तडजोडी कराव्याच लागतात.\"\n\nया तडजोडींमुळं शिवसेनेची गळचेपी होईल का, याबाबत प्रकाश अकोलकर म्हणतात, \"शंभर टक्के गळचेपी होणार आहे. कारण शिवसेनेची मतपेटी हिंदुत्वाची आहे आणि बऱ्याच शिवसैनिकांना हे (काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं) मान्य नाही.\"\n\nमात्र, विचारधारेत केलेल्या तडजोडीमुळं लोक शिवसेनेपासून दुरावतील का, याबाबत प्रकाश अकोलकर म्हणतात, \"लोकांची कामं केल्यास विचारधारा हा मुद्दाच राहणार नाही. कारण लोकांना शेवटी काय हवंय? विचारधारा हा मुद्दा दुय्यम ठरेल आणि कामांना प्राधान्य दिलं जाईल.\"\n\nहिंदुत्वाच्या नावानं बाळासाहेबांनी जमवलेली मतं जातील की काय, असं उद्धव ठाकरेंना भीती असेल, पण लोकांच्या दृष्टीनं आपली कामं किती होत आहेत, हे महत्त्वाचं असेल, असंही अकोलकर म्हणतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र पंतप्रधान मोदींना जबाबदार धरणाऱ्या आणि शांततेचा हात पुढे करत अभिनंदन यांची सुटका करणाऱ्या इम्रान यांच्यावर मायदेशातच इस्लामी कट्टरपंथीयांबद्दल सहानुभूती असल्याची टीकाही झालेली आहे. \n\nबंडखोरांशी चर्चा करावी या मताचे ते आहेत. म्हणूनच इम्रान यांचे विरोधक त्यांना 'तालिबान खान' असं म्हणतात. इम्रान यांना आपल्यावरील हा आरोप मान्य नाहीये. बंडखोरांसोबत शांततेची बोलणी केली तर कट्टरपंथीयांचा प्रश्न सुटू शकेल, असं त्यांना वाटतं. आपल्या भूमिकेचं समर्थन करण्यासाठी ते अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गिलानी या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाष्ट्र धोरणच मुळात इस्लामाबाद नाही, तर रावळपिंडीतून निश्चित होतं. (इथं पाकिस्तानी लष्कराचं मुख्यालय आहे.) त्यामुळं इम्रान कधी लष्कराविरुद्ध बोलणार नाहीत. ते स्वतःला सुरक्षित ठेवत आहेत.\"\n\n'नया पाकिस्तान'ची घोषणा किती खरी? \n\nअनेक वाद-विवाद आणि संघर्षानंतर इम्रान खान सत्तेपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळं स्वतःची खुर्ची बळकट ठेवणं ही त्यांची प्राथमिकता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ते पाकिस्तानचे पंतप्रधान असा इम्रान यांचा प्रवास झाला आहे. \n\nइम्राननी 1996 मध्ये PTI पक्ष स्थापन केला आणि राजकारणात प्रवेश केला. पण त्यांना राजकारणात दखल घेण्याजोगं यश संपादन करण्यासाठी 2013 साल उजाडावं लागलं. त्यावर्षीच्या निवडणुकांमध्ये PTI तिसरा मोठा पक्ष म्हणून समोर आला. पहिले दोन पक्ष होते, पाकिस्तान मुस्लीम लीग (नवाझ शरीफ) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP). \n\nत्यानंतर 2018 मध्ये इम्रान यांनी सत्ता मिळवली. मतदारांनी निवडून दिल्यास इस्लामच्या कल्याणासाठी झटणारा देश म्हणून पाकिस्तान ओळखला जाईल, असं आश्वासन खान यांनी दिलं होतं. खान यांनी आपल्या पक्षाच्या जाहीरनाम्यात 'नया पाकिस्तान'चा उल्लेख केला होता. \n\nइम्रान यांनी जाहीरनाम्यात 'नया पाकिस्तान'चं आश्वासन जरी दिलं असलं, तरी भारतासोबतचं त्यांचं धोरण अजूनही जुन्या मार्गावरून जात आहे का, असा प्रश्न तज्ज्ञांकडून उपस्थित केला जात आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, \"गुलबर्गामधल्या हॉस्पिटलने त्यांना संशयित कोरोना रुग्ण म्हटलं होतं. याच पत्रकात पुढे सांगितलं आहे की, गुलबर्गामधल्याच हॉस्पिटलने त्यांचा स्वॅब घेतला होता आणि हा नमुना चाचणीसाठी बंगळुरूच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला होता.\"\n\nगुलबर्गाहून बंगळुरू जवळपास 570 किमी अंतरावर आहे.\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकात सिद्दिकी यांच्या कुटुंबावर त्यांना गुलबर्गातल्या हॉस्पिटलमधून घेऊन गेल्याचा आरोप लावण्यात आला आहे. यात लिहिलं आहे, \"चाचणीचा अहवाल येण्याची वाट ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"लने त्यांना पॅरासिटॅमॉल दिलं. नेब्युलाईझर लावलं आणि आईव्ही फ्लुईडवर ठेवलं. तसंच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. \n\nहैदराबादमध्येही कुटुंब आणि हॉस्पिटलच्या दाव्यांमध्ये तफावत आढळते. \n\nया हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज नोटवर लिहिलं की, त्यांनी भर्ती करण्याचा सल्ला दिला होता. रुग्णाला धोका असल्याची संपूर्ण कल्पनाही त्यांना देण्यात आली होती. मात्र, कुटुंबीय त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती करायला तयार नव्हते. \n\nमात्र, हा दावाही चुकीचा असल्याचं सिद्दिकी कुटुंबीयांचं म्हणणं आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलने रुग्णाला सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. तिथे त्यांची कोरोना चाचणी करा आणि मग या हॉस्पिटलमध्ये या, असं सांगितल्याचं सिद्दिकी कुटुंबीयांचं म्हणणं आहे. \n\nकुटुंबातल्या एकाने सांगितलं, \"आम्हाला कळत नव्हतं की आम्ही काय करावं. आम्ही तिथून निघालो आणि गुलबर्गाला परतण्याचा निर्णय घेतला.\"\n\nदुसऱ्या दिवशी सकाळी अॅम्ब्युलन्स गुलबर्गाला पोचली तोवर सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता. 600 किमीचा प्रवास केल्यानंतर मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली होती. \n\nत्यांच्या मृत्यूसंदर्भात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका शासकीय पत्रकात म्हटलं आहे, \"लक्षणं दिसायला सुरुवात झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांना एकाही सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेलं नव्हतं.\"\n\nगुपचूप उरकला दफनविधी\n\nआपले वडील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेले भारतातले पहिले रुग्ण असल्याचं आपल्याला दुसऱ्या दिवशी टिव्हीवरून कळाल्याचं मोहम्मद सिद्दिकी यांचे चिरंजीव सांगतात. दुपारी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर गुपचूप दफनविधी पार पाडण्यात आला. \n\nसिद्दिकी यांच्या मृत्यूनंतर गुलबर्गामध्ये कोव्हिड-19 चे 20 हून अधिक रुग्ण आढळले आहेत आणि इतर दोघांचा मृत्यू झाला आहे. \n\nमोहम्मद हुसैन सिद्दिकी\n\nसिद्दिकी यांची 45 वर्षांची मुलगी आणि फॅमिली डॉक्टर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मात्र, दोघही आता यातून पूर्णपणे बरे झाले आहेत. \n\nसिद्दिकी त्या रात्री अॅम्ब्युलन्समध्ये आपल्या मुलाला म्हणाले होते, \"मला तहान लागली आहे. थोडं पाणी दे आणि मला घरी घेऊन चल.\"\n\nसिद्दिकी यांचे कुटुंबीय घरी परतले. मात्र त्यांना घरी पोहोचता आलं नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता..."} {"inputs":"...र फॉक्स सांगतात.\n\nपण हा त्रास करून घेणं फायद्याचं नक्कीच फायदा आहे. \"पहिलं म्हणजे तुमच्या आयडिया दुसऱ्यांच्या तुलनेत कितपत चांगल्या किंवा वाईट आहेत, ते कळतं. त्या लॉजिकल आहेत की नाही, हे कळतं,\" असं अॅकेडमी ऑफ आयडियाजच्या क्लेअर फॉक्स म्हणतात. \n\n\"एकतर यामुळे तुमची कल्पनाशक्ती आणखी विकसित होते. म्हणजे तुम्ही तुमच्या विरोधकाला तुमची आयडिया पटवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न कराल, त्या आयडियावर आणकी काम कराल,\" फॉक्स सांगतात. \"किंवा असंही होऊ शकतं की पुढची व्यक्ती तो वाद जिंकेल कारण तुम्हाला त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकतो,\" ते म्हणतात. \n\nएकटे असू तर आपण आळशीपणाने विचार करतो आणि फक्त आपल्याला पटणाऱ्या गोष्टींसाठी पुरावे जमवतो. इतरांना आपलं म्हणणं पटवणं, त्याच्या प्रतिवादात चुका शोधणं आणि त्यांना तुमच्या तर्कात चुका शोधू देणं, यानेच खरं तुमच्या कल्पनांची परीक्षा होऊ शकते.\n\nम्हणूनच तुमच्या स्वतःच्या, तुमच्या सहकाऱ्यांच्या आणि समाजाच्या भल्यासाठी दिवसभरातून एकदा का होईना, मस्तपैकी चांगल्या प्रकारचा वाद घाला. चांगला वाद म्हणजे आपल्या मतांशी ठाम असणारा, पण दुसऱ्याचा आदर करणारा वाद. \n\nजसं लेखिका गॅलो म्हणतात, \"मतभेद खूनशीच असावेत, असं नाही. तुम्ही प्रेमानेही आणि समजदारीनेही आपले मतभेद दर्शवू शकता.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र भाजपकडून सातत्याने शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेवर प्रश्न उपस्थित केलं जाऊ लागलं. \n\nदोन दिवसांपूर्वीच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की, \"आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शिवसेनेने सोडलंय\" \n\nतर \"हिंदुत्व म्हणजे काय धोतर आहे का? हिंदुत्व आमच्या धमन्यांत आहे,\" असं उद्धव ठाकरे सामनाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले होते. \n\nआदित्य ठाकरेंनी 'अजान'साठी थांबवलं होतं भाषण\n\nऔरंगाबादमध्ये 2018 साली एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनीही 'अजान' सुरू असताना भाषण थांबवण्याची सूचना केली होती. \n\n\"हि... उर्वरित लेख लिहा:","targets":"पांडुरंग सकपाळ म्हणाले, \"मुंबादेवी विधानसभेतील फाउंडेशन फॉर युथ' नावाच्या संस्थेच्या सदस्यांनी अजानची खुली स्पर्धा आयोजित केली होती. मी त्यांना कोरोनाविषयक नियम अवगत करून दिले. खुली स्पर्धा केल्यास नियमांची पायमल्ली होईल हे निदर्शनास आणून दिलं. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने कराव्यात असं सूचवलं.\" \n\n\"अशा शुभेच्छा देताना माझ्या मनात धार्मिक किंवा राजकीय हेतू नव्हता. त्यामुळे या गोष्टीचे राजकारण करण्यात येऊ नये,\" असंही सकपाळ म्हणाले. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र भेदभाव करू शकत नाही. शियांच्या हक्कांच संरक्षण सरकारने करावं.\"\n\nसाऊथ एशिया टेररिझ्म पोर्टलवरील माहितीनुसार, 2001 ते 2018 दरम्यान 4,847 शिया मुस्लिमांची हत्या झाली होती. काही अहवालांमध्ये ही संख्या 10 हजार असल्याचं सांगितलं जातं. \n\nशिया लोकांवर हल्ले\n\nद एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या एका बातमीनुसार, यावर्षी मोहरमनंतर शियांवरील हल्ले वाढू लागले आहेत. गेल्या काही आठवड्यांमध्ये कराचीत शिया लोकांवर सर्वाधिक हल्ले झाले आहेत. \n\n13 फेब्रुवारी रोजी कराचीमध्ये एक सभा झाली. यामध्ये हजारो शियाविरोधी लोक सहभागी झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मामांना मानतात तर शिया 12 इमामांना मानतात. ते धार्मिक नसले तरी त्यांच्यात अहंगार खूप होता. खरंतर इस्मायली आगा खाँ यांना मानतात. पण जिना त्यांना इमाम मानत नसत. अशातच त्यांनी स्वतःला शिया बनवलं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...र मला काळजी वाटू लागली. एप्रिलचा निम्मा महिना संपत होता. लॉकडाऊन उघडला नाही आणि कामावर परत जाता आलं नाही तर पैसे कसे मिळणार, याची चिंता वाटत होती.\n\nसुरुवातीला वाटलं होतं की तीनच आठवडे लॉकडाऊन आहे. त्यामुळे घरी चांगलं-चुंगलं करून खाण्यात बरेच पैसे गेले होते. शेवटी लॉकडाऊन वाढलाच. पहिला लॉकडाऊन, दुसरा लॉकडाऊन, तिसरा लॉकडाऊन आणि चौथा लॉकडाऊन. \n\nमुंबईत असंख्य हाऊसिंग सोसायट्यांमध्ये अनेक बायका मोलकरणीचं काम करतात.\n\nनिम्माच पगार मिळाला\n\nकामं बंद होती. एप्रिल महिना संपला. आता या महिन्याचा पगार मिळणार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट एकापाठोपाठ एक येतात. तसंच माझ्याबाबतीतही झालं. मार्चमध्येच घरमालकानं 500 रुपयांनी घरभाडं वाढवायला सांगितलं. 14-15 तारखेला त्याने मला चार-पाच दिवसात घर सोडायला सांगितलं. मी म्हटलं सगळीकडे कोरोना आहे. शिवाय चार-पाच दिवसात कसं घर सोडणार? महिनाभर आधी तरी सांगायचं. पण तो ऐकायला तयार नव्हता. \n\nपुढे आठवडाभरात लॉकडाऊनच सुरू झाला. पण घरमालकाने 500 रुपये घरभाडं वाढवून मागितलेच. लॉकडाऊन वाढत गेला. माझ्याकडे पैसेही नव्हते. हाताला काम नाही. घरात मी एकटीच कमावणारी. पण तरीही घरमालक घरभाडं कमी करायला तयार नव्हता. तो म्हणाला 'तुमचे 11 महिने संपले. पैसे द्या नाहीतर घर सोडा.'\n\nआता लॉकडाऊनमध्ये मी कुठे जाणार होते? शेवटी घरभाडं वाढलं. \n\nमे महिन्यात मात्र चांगलीच पंचाईत झाली होती. हातात पैसे कमी होते. ज्या ताई पूर्ण पगार द्यायच्या, त्या माझ्या बँक खात्यात पैसे टाकत होत्या. हातात रोख येणारा पैसा कमी होता. बँक दुसऱ्या भागात होती. तिथे जाऊन पैसे काढायचं म्हटलं तर लोकल नाही, बस नाही, ऑटोरिक्शाही नाही. चांगलीच पंचाईत झाली. 8 जूननंतर जेव्हा बस सुरू झाल्या तेव्हा जाऊन पैसे काढून आणले. \n\nगावाला जाण्याचा विचार\n\nनवरा गेल्यानंतर आधार हरवला. पण तरीही मुलांसाठी मी इथे शहरातच राहण्याचा निर्णय घेतला होता. पण कोरोनाने पुरतं हादरवलं. गावी जायचा विचार मनात घोळू लागला. मी ज्या भागात राहते त्या भागातूनही बरेच मजूर गावी जात होते. अनेकजण पायीच गेले होते. \n\nरोज टीव्हीवर पायी गावी चालत जाणाऱ्या मजुरांच्या बातम्या असायच्या. बघवत नव्हतं. किती हालअपेष्टा. पण जीवावर उदार होऊन ते सगळे गावाला का जात असतील, हे चांगलंच जाणवत होतं, कारण माझ्या मनातही त्याच भावना होत्या.\n\nहाताला काम नाही. त्यामुळे पैसे नाही. आणि यापेक्षाही मोठा मुद्दा म्हणजे गावाला आपली माणसं आहेत. जे काही होईल ते गावात होईल, आपल्या माणसांजवळ. सगळे सांभाळून घेतील. इथे कोण आहे आपल्याकडे बघायला. आपण या शहरात एकटे आहोत, ही भावना या लॉकडाऊनने तीव्रपणे करून दिली. \n\nकाही दिवसांनी श्रमिक ट्रेन सुरू झाल्या. मग मुलंही म्हणू लागली गावाला जाऊया. गावाला गेलो तर घरभाड्याचे पैसेही वाचणार होते. शिवाय गावाला खाण्या-पिण्यासाठीही शहराएवढा खर्च नसतो. तिथे भागून जातं. मुलं ट्रेन तिकिटासाठीचा फॉर्म भरायलाही गेली. फॉर्म भरला. \n\nइकडे मी लॉकडाऊनमध्ये ज्या घरी डबे देत होते त्यांना फोन करून मी गावाला जात असल्याचं कळवलं...."} {"inputs":"...र मुख्यमंत्र्यांपासून राज्यपालांपर्यंत सादर केले. मात्र काहीच झालं नाही. त्यामुळे कोर्टात केस उभी केली. ती केस मी काहीही झालं तरी मागे घेणार नाही, हे पिचडांच्या लक्षात आलं. त्यामुळे जेलमध्ये जाण्याऐवजी भाजपमध्ये जाऊन बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत.\" असा गंभीर आरोप डॉ. लहामटे यांनी केला.\n\nडॉ. लहामटे यांच्या आरोपामुळे शरद पवारांच्या विधानाला आधार मिळतो. मात्र, यासंदर्भात बीबीसी मराठीने आमदार वैभव पिचड यांच्याशी संपर्क साधला.\n\nमाझं वैयक्तिक कुठलंही प्रकरण नाही, जेणेकरून ईडीकडे जाण्याचा संबंध येईल, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सचिन अहिर यांनी भूषवली होती. \n\nसचिन अहिर यांच्या भाजप प्रवेशाचं विश्लेषण करताना अभय देशपांडे म्हणाले, \"काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत अनेक नेत्यांना आता तरी काही भवितव्य दिसत नाही. त्यामुळे राजकीय भविष्याचा विचार करून बरेचजण पक्ष बदलण्याचा विचार करत आहेत.\"\n\nमुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला आतापर्यंत सर्वांत मोठं यश म्हणजे चार जागा मिळाल्या, असं म्हणत देशपांडे सचिन अहिरांचा शिवसेनेला काय फायदा होईल, यावर ते म्हणतात, \"शिवसेना-भाजप येणाऱ्या प्रत्येकाला घेत आहेत. येणाऱ्या सर्वांचाच फायदा होईल असं नाही. मात्र, या नेत्यांचा विरोधकांना फटका बसले, ही एकूण रणनिती दिसते.\"\n\nमुंबई मिररच्या पत्रकार श्रृती गणपत्ये यांना सचिन अहिरांचा भाजपप्रवेश संधीसाधू अधिक वाटतो. त्या म्हणतात, \"पक्षांतर करणारे नेते संधीसाधू वाटतात. जिथे सत्ता आहे, तिकडे जाताना दिसतात.\"\n\nएकनिष्ठतेपेक्षा वैयक्तिक राजकीय प्रगती या नेत्यांना महत्त्वाची वाटत असावी, असंही गणपत्ये सांगतात. \n\nसचिन अहिर यांच्या पक्षांतरानंतर राष्ट्रवादीने त्यांच्यावर टीका केली असली तरी आपण केवळ जनतेच्याच भल्यासाठीच शिवसेनेत जात असल्याचं अहिर यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nआदित्य ठाकरे यांच्याकडे विकासाबाबत काही नव्या कल्पना आहेत. त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण सहकार्य करू असं सचिन अहिर यांनी शिवसेनाप्रवेशावेळी म्हटलं होतं. त्यांच्याशी बीबीसीने संपर्क साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. \n\nपर्याय उभे राहतात, पक्ष संपत नाहीत : नवाब मलिक\n\nहसन मुश्रीफ यांच्यावर धाडी टाकल्या, छगन भुजबळांबाबतही तेच झालं. म्हणजे एकतर धमकावताय किंवा आमिष दाखवताय. असं एकूणच भाजप इतर नेत्यांना फोडतंय, असं नवाब मलिक बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले. \n\nमात्र, कुणी पक्षांतराचा निर्णय घेत असेल, तर तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पर्याय उभे राहतील. पक्ष संपणार नाही, असा विश्वासही मलिक यांनी व्यक्त केला.\n\nराजकीय भवितव्याचा विचार करून सेना-भाजपकडे कल?\n\nदरम्यान, \"मोहिते पाटील, विखे पाटील किंवा आता पिचड यांचा भाजपप्रवेश असेल. या नेत्यांचा स्वत:पेक्षा मुलांच्या भवितव्याचा विचार अधिक दिसून येतो. पुढच्या पिढीला राजकारणात स्थान कायम राहावं, असं त्यांना वाटत असतं,\" असं अभय देशपांडे सांगतात. \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेते ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-शिवसेनेकडे वळताना दिसत आहेत. यावर..."} {"inputs":"...र मुघल सत्तेविषयक प्रश्नही विचारले जात नाहीत.\"\n\nUPSC च्या मुलाखतीत मुस्लिमांना जास्त गुण दिले जातात, असाही दावा सोशल मीडियावर करण्यात येतो. \n\nपण लक्ष्मीशरण मिश्रा यांच्या मते, मुस्लीम व्यक्तीने बोर्डाच्या अध्यक्षपदावर काम करणं दुर्मिळ आहे. बोर्डाच्या सर्व सदस्यांकडून समान पद्धतीने गुण देण्यात येतात. मुलाखतीत उमेदवारांना 275 पैकी गुण मिळतात, तर मुख्य परिक्षा 1750 गुणांची असते. \n\nउर्दू माध्यमामुळे फायदा?\n\nमुस्लीम विद्यार्थी उर्दू साहित्य आणि माध्यमाच्या जोरावर लोक सेवेत जास्त येत आहेत, असासुद्धा द... उर्वरित लेख लिहा:","targets":"्लीम विद्यार्थ्यांपैकी 80 टक्के विद्यार्थ्यांनी उर्दू विषय निवडलेला नव्हता.\"\n\nउर्दू साहित्याचं यशस्वीतेचं प्रमाण का वाढत आहे, या प्रश्नाचं उत्तर देताना मिश्रा सांगतात, \"समजा दहा हजार विद्यार्थी राज्यशास्त्र विषय घेत आहेत, त्यापैक काही जणच पास होतात. पण उर्दू विषय ठराविक विद्यार्थी घेतात. त्यापैकी काहीजण जरी पास झाले तर यश मिळण्याचं प्रमाण जास्त वाटतं. \n\nउदाहरणार्थ, 2017 मध्ये हिंदी विषय घेणारे 265 उमेदवार होते. त्यापैकी 19 पास झाले तर 26 विद्यार्थ्यांनी उर्दू विषय घेतला होता, त्यापैकी 5 जण पास झाले. \n\nयात हिंदी साहित्य विषयाचा उत्तीर्ण होण्याचं प्रमाण 7.1 टक्के आहे. तर उर्दूचं 19.2 टक्के इतकं आहे. \n\nयाचा अर्थ आकडे फिरवून जनतेची दिशाभूल करण्यात येत आहे. \n\nफक्त मुस्लिमांना मोफत कोचिंग?\n\nमुस्लिमांना UPSC परीक्षेसाठी मोफत प्रशिक्षण दिलं जातं, हा दावासुद्धा केला जातो. पण यात तथ्य नाही.\n\nसामाजिक न्याय मंत्रालय, अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालयातून UPSC परीक्षेच्या प्रशिक्षणासाठी निधी दिला जातो. \n\nहे फक्त मुस्लिमांसाठी नसून महिला, अल्पसंख्याक, SC, ST आणि OBC प्रवर्गासाठी केलं जातं. \n\nनुकतीच सामाजिक न्याय विभागाने एक योजना सुरू केली आहे. याअंतर्गत SC आणि OBC विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्लासमध्ये प्रशिक्षण घेऊ शकतात. पण त्यांचा पैसा मंत्रालयाकडून दिला जाईल. \n\nजामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठ, जामिया हमदर्द विद्यापीठ आणि जकात फाऊंडेशन यांच्यासारख्या स्वयंसेवी संस्था सिव्हील परीक्षेची तयारी करून घेतात. अल्पसंख्याक, महिला, आर्थिक मागास, SC आणि ST प्रवर्गातील विद्यार्थ्यांना कोचिंग देण्याचं काम ते करतात.\n\nपण खरंच मुस्लीम विद्यार्थ्यांशी संबंधित संघटनाच कोचिंग क्लास चालवतात का?\n\nलक्ष्मीशरण मिश्रा सांगतात, \"UPSC परीक्षेत जैन समाजातील अनेक विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे मग UPSC जैन धर्माचं समर्थन करतो, असं म्हणणं योग्य आहे का?\n\n\"जैन धर्माच्या 'जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन' या संस्थेकडे एक हजार कोटी रुपयांचा निधी आहे. याअंतर्गत जयपूर, इंदूर, दिल्ली आणि चेन्नईमध्ये रहिवासी प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आली आहेत. इथं जैन समाजातील मुलांना तीन ते चार वर्षांपर्यंत मोफत ठेवून प्रशिक्षण दिलं जातं. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगात जैन धर्मीयांची संख्याही चांगली आहे. त्यांच्या यशाचं प्रमाण 20 ते 25 टक्के आहे...."} {"inputs":"...र युजरनं अदनान सामींना त्यांचे वडील हे पाकिस्तानी हवाई दलात कार्यरत असल्याची आठवण करून दिली. \n\nकोण आहे अदनान सामी? \n\nअदनान सामींचा जन्म 1971 साली लंडनमध्ये झाला. त्यांचे वडील अर्शद सामी खान हे पाकिस्तानी हवाई दलामध्ये पायलट होते. त्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे राजदूत म्हणून वेगवेगळ्या देशांमध्ये भूमिका बजावली.\n\nलंडनमध्येच शिक्षण घेतलेल्या अदनान सामींनी वयाच्या पाचव्या वर्षापासूनच पियानो वादनाला सुरुवात केली. ज्येष्ठ संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पल्या पाकितानी नागरिकत्वाचा त्याग करावा लागला होता. या सगळ्या प्रक्रियेबद्दल एका मुलाखतीमध्ये बोलताना अदनान सामी यांनी म्हटलं होतं, \"की पाकिस्तानमधील लोकांनी माझी त्याकाळातील परिस्थिती समजून घ्यावी, अशी माझी इच्छा आहे. तिथल्या लोकांचं जसं माझ्यावर प्रेम आहे, तसंच माझंही त्यांच्यावर आहे. पण पाकिस्तानी सरकारनं ज्यापद्धतीनं मला वागणूक दिली, माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता.\" \n\nव्हिसावरून झालेला वाद \n\n2001 पासून व्हीजिटर्स व्हिसावर असलेल्या अदनान सामींना 2013 साली व्हिसाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहिल्याबद्दल मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली होती. 6 ऑक्टोबर 2013 मध्येच त्यांच्या व्हिसाची मुदत संपली होती, मात्र त्यानंतरही ते भारतातच राहात होते. \n\nनोटीस मिळाल्यानंतर अदनान सामींनी आपण मुदतवाढीसाठी संबंधित विभागाला अर्ज केला असून त्यासंबंधीच्या कायदेशीर प्रक्रियेचं पालन करत आहोत, असं म्हणत लेखी स्वरुपात आपली बाजू मांडली होती. \n\nत्यानंतर 17 ऑक्टोबर 2013 मध्ये गृह मंत्रालयानं त्यांच्या व्हिसाची मुदत तीन महिन्यांनी वाढवून दिली होती. याच काळात अदनान सामींवर कर चुकवेगिरीचेही आरोप झाले होते. \n\nबॉलिवुडमधली कारकीर्द \n\nम्युझिक कॉन्सर्ट आणि शो करणाऱ्या अदनान सामींनी 1994 मध्ये पहिल्यांदा चित्रपटाला संगीत दिलं. त्यानंतर पाकिस्तानमध्ये अदनाम सामींची गायक आणि संगीतकार म्हणून कारकीर्द सुरू झाली. \n\n2000 साली आशा भोसलेंसोबत अदनान सामींनी भारतामध्ये 'कभी तो नज़र मिलाओ' हा म्युझिक अॅल्बम केला. या अॅल्बमला संगीतही अदनान सामीनंच दिलं होतं. हा अल्बम प्रचंड गाजला, अनेक महिने तो इंडिपॉप चार्ट्समध्ये टॉपवर होता.\n\n2001 साली आलेल्या 'अजनबी' चित्रपटातल्या 'तू सिर्फ मेरा मेहबूब' या गाण्यानंतर अदनान सामींकडून बॉलिवुडमधल्या ऑफर्स येऊ लागल्या. \n\nयाच वर्षापासून अदनान सामी भारतात व्हिजिटर्स व्हिसावर राहू लागले. \n\nतेरा चेहरा, 'बिग बी' अमिताभ बच्चन यांच्यासोबतचं 'कभी नहीं' अशा म्युझिक अॅल्बममधल्या गाजलेल्या गाण्यांसोबतच साथिया, युवा, ऐतराज, सलाम-ए-इश्क, टॅक्सी नं. 9211 माय नेम इज़ खान, बजरंगी भाईजान या चित्रपटातील अदनान सामींची गाणीही हिट झाली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र रुग्णांचा बाहेरच्या जगाशी संपर्कच तुटून जाई. नातेवाईकांना आपल्या व्यक्तीची तब्येत कशी आहे, हे समजत नसे. \n\nजर कोणाचा मृत्यू झाला तर परिस्थिती अधिकच बिकट होई. पण आता या नव्या कक्षात टॅब ठेवले आहेत. नातेवाईक इथे बसून आत उपचार घेत असलेल्या रुग्णाशी बोलू शकतात. रुग्णाची परिस्थिती कशी आहे, हे स्वतः पाहू शकतात. \n\nडॉ श्रेयांन्श कपाले हे या जम्बो कोव्हिड हॉस्पिटलचे प्रमुख आहेत. त्यांच्यामते आता व्यवस्था सुरळीत झाली आहे पण पुणेकरांनी संयम दाखवणं गरजेचं आहे आणि वेळेत उपचार घेणं गरजेचं आहे. \n\n\"आता... उर्वरित लेख लिहा:","targets":"टरसहित ICU बेड्स आहेत. जिल्ह्यात असे 75 व्हेंटिलेटर ICU बेड्स आहेत. हे आकडे कमी-जास्त होत राहतात. \n\nएकूण 800 बेड्स पूर्ण केल्याचं पालिका सांगत असली तरीही शिवाजीनगरचं हे जंबो हॉस्पिटल अर्ध्याअधिक क्षमतेवर अडलं आहे. ससूनसारखं सरकारी हॉस्पिटल 450 बेड्सवर अडलं आहे. केवळ पिंपरी चिंचवडचं जंबो हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरु आहे. \n\nसरकार खाजगी हॉस्पिटलवर नको इतकं अवलंबून आहे. मुंबई आणि दिल्लीसारखी शहरं मे महिन्यात जम्बो हॉस्पिटल्स उभारत होती, पण पुणं जणू आपत्तीची वाट पाहत राहिलं. \n\nसिद्धार्थ शिरोळे पुण्याच्या शिवाजीनगरचे आमदार आहेत. पहिल्यापासून ते सरकारला कोरोनासंदर्भातल्या प्रश्नांवर पत्र लिहित होते, समाजमाध्यमांवरही लिहित होते. \n\n\"मी असं नाही म्हणत की आपण हे मेमध्ये उभारलं असतं तर परिस्थिती वेगळी असली असती. मेमध्ये आपल्याकडे अगोदर ठरवलेले अग्रकम आहेत. आपण मुंबईत केलं आहे. आपल्याला माहिती आहे की काय चांगलं चालतं आहे, काय चालत नाही. या सगळ्या अनुभवाचा वापर इथे करण्यामध्ये कमी झाला,\" शिरोळे म्हणतात. \n\n\"पहिलं म्हणजे जंबो कोव्हिड सेंटर्स पाहिजेत हा विचार करण्यामध्येच दोन अडीच महिन्यांचा उशीर झाला. त्यानंतर तो 800 बेड्सचा करायचा की 400 बेड्सचा करायचा. \n\nआज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल सगळ्यात चांगलं चालणारं हॉस्पिटल आहे. 400 बेड्स त्यांच्याकडे आहेत. हा काही छोटा आकडा नव्हे. आपण प्लॅन करताना 800 केलं. ते करतानाच 300-350 असं केलं असतं तर व्यवस्थापनाला सोपं पडलं असतं. पण तरीही 800चं केलं. त्यावेळेस निविदा करतांना, एक तर उशीरा निविदा, त्यात करताना घाई. \n\n\"तुम्ही लवकर इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याची घाई केली हे मान्य. पण त्याबरोबर त्यांना 800 पेशंटसवर उपचार करताना जे पूर्वीचे अनुभव आहेत त्याचा काय उपयोग केला? ते काही दिसत नाही. \n\nआज ते सेंटर होऊन एक महिना झाला. तरीही केवळ 50 टक्केच क्षमता कार्यान्वित आहे. रिस्क कशी आहे तर, तुम्ही बांधून तर ठेवलं आहे. तुम्हाला चालवता तर येत नाहीये. वाढवण्याची घाई करु शकत नाहीत कारण तिथे क्रिटीकल पेशंट्स आहेत. मृत्यूदर आपण वाढवू शकत नाही,\" शिरोळे पुढे म्हणतात. \n\nपुण्याची स्थिती गंभीर बनल्यापासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सतत शहरात येत असतात. त्यांच्यामते जेव्हा निर्णय घ्यायचे तेव्हा ते तातडीनं घेतले गेले, पण काही प्रश्न शहराच्या बाबतीत आहेत. \n\nससूनसारखं सरकारी हॉस्पिटल पूर्ण..."} {"inputs":"...र शेतकऱ्यांकडून जमिनी विकत घ्यायचे. आता सरकार एजंटसकडून जमीन विकत घेतं. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा या प्रकल्पाला विरोध नाही, असं म्हणता येणार नाही,\" असंही वैशाली पाटील यांनी सांगितलं. \n\nSEZ आणि जैतापूर\n\nआजवर कोकणात अनेक विकास प्रकल्पांना विरोध झाला आहे. नाणार, दाभोळ, रायगडचे SEZ, अशा अनेक लहान-मोठ्या औद्योगिक योजनांना विविध कारणांसाठी विरोध झाला आहे.\n\nएन्रॉननंतर विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजेच SEZ प्रकल्प कोकणात येऊ लागले, तेव्हा त्यांनाही विरोध झाला. रायगड जिल्ह्यामधील SEZ रद्द झाल्यावर काही पूर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ु मंगेश कर्णिक यांनी संपूर्ण जैतापूर परिसरामध्ये प्रवास करून संपूर्ण परिस्थितीचा अभ्यास केला होता. तसेच तारापूर अणुप्रकल्प आणि कर्नाटकातील कैगा प्रकल्पालाही त्यांनी भेट दिली होती.\n\nकैगा प्रकल्पामुळे स्थानिकांना मिळालेला रोजगार आणि तिथल्या व्यवस्थेचे वर्णनही कर्णिक यांनी केलं होतं. या सर्व अनुभवावर आधारित त्यांचं 'जैतापूरची बत्ती' हे पुस्तक प्रसिद्ध झालं आहे. \n\nजैतापूर' विरोधात रत्नागिरीमध्ये झालेली दगडफेक\n\nकोकणात प्रकल्पांना होणारे विरोध आणि रोजगाराविना होणारं कोकणाचं नुकसान, यावर कर्णिक यांनी बीबीसीकडे मत मांडलं. ते म्हणाले, \"कोकणचा माणूस मूळचा श्रम करणारा आणि बुद्धिमान आहे. गेली शेकडो वर्षं दारिद्र्यात राहिल्यामुळं त्याचं पोट कधीच भरलं नाही. इथलं राजकारणही धारदार आहे. प्रकल्पांबद्दल निर्माण केलेले गैरसमज आणि संशयांमुळं अनेक प्रकल्पांना इथं विरोध झाला. तसंच प्रकल्प होऊ नयेत यासाठी अंधश्रद्धाही पसरवल्या जातात.\"\n\nनाणारच्या बाबतीत कर्णिक म्हणाले, \"नाणारसारख्या प्रकल्पांची कोकणाला गरज आहे. मात्र ते प्रकल्प करताना लोकांना सर्व प्रकल्प समजावून सांगायला हवा, त्यांच्या शंकांचं निरसन करायला हवं. नाणार प्रकल्पाच्या आड येणारे प्रश्न सोडवता आले असते.\n\n\"मुंबईच्या वाटा बंद झाल्या आहेत, तिथल्या मिलही आता नाहीत. त्यामुळं मुंबईत स्थलांतर करता येत नाही. अशा वेळेस इथंच रोजगार तयार व्हायला हवा. या प्रकल्पांमध्ये केवळ कोकणाचं नाही तर आपल्या महाराष्ट्र राज्याचं आणि देशाचं हित आहे. ते नाही झालं तर या सर्वांचंच नुकसान होणार आहे.\"\n\nअशा प्रकल्पांमुळे मासेमारीवर परिणाम होईल, अशी भीती लोक व्यक्त करतात.\n\nनाणारच्या लोकांचं पुनर्वसन कैगासारखी टाऊनशिप उभी करून करावं, असं कर्णिक यांचं मत आहे. \"कोकणामध्ये इतर अनेक ठिकाणी सडे म्हणजे कातळ आहेत. अशा ठिकाणीही प्रकल्प हलवता येतील. तसंच टाऊनशिप एका ठिकाणी आणि प्रकल्प थोडा दूर असंही करता येईल. रत्नागिरीच्या निवळीजवळही मोठा कातळ आहे. अशा पर्यायी ठिकाणांचा प्रकल्पासाठी विचार व्हायला हवा,\" असं ते म्हणतात.\n\n'निसर्ग नष्ट करू नका'\n\nएखाद्या प्रदेशात आधीच प्रदूषण असेल तर त्या परिसरात पुन्हा नवीन प्रदूषण तयार करणारे उद्योग नकोत, असं सुचवणारे नकाशे म्हणजेच 'Zoning Atlas Society of Industries' तयार करण्यात आले आहेत. मात्र ते लोकांसमोर आणले नसल्याचं मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ सांगतात. \n\nझोनिंग..."} {"inputs":"...र सतत मनात यायचे. माहेरीच राहात होते. जर शिक्षण थांबलं असतं तर माझं अस्तित्व काहीच राहिलं नसतं. आपल्याच नशिबात हे असं का? मी स्वतःला दोष देत राहिले. मुक्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशनचं शिक्षण पूर्ण केलं कारण घरात ओझं म्हणून राहायचं नव्हतं. घरचे टोचून टोचून बोलायचे.\" \n\nचित्रा यांच्या सगळ्या भावंडांची लग्न झाली तशी त्यांना आपण घरात ओझं झालो आहोत असं वाटू लागलं. धड सासरची नाही आणि धड माहेरची नाही असं जाणवू लागल्याने चित्रा यांनी नोकरी करण्याचं ठरवलं. \n\n2009 पासून गावात आरोग्य मदतनीस असणाऱ्या आशा वर्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"नवरा व्यसनी असणं, फसवून लग्न लावणं, घरात मारहाण होणं अशा अनेक कारणांमुळे स्त्रिया घराच्या बाहेर फेकल्या जातात. \n\nया महिला समाजातल्या वेगवेगळ्या स्तरात एकट्या पडल्याने त्यांचं सुरुवातीला मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होतं, त्यानंतर कुटुंब आणि समाजाकडून मिळणाऱ्या संधी नाकारल्या जातात, त्यानंतर सर्वांत महत्त्वाचं म्हणजे अशा महिलांची आर्थिक परवड होण्याची शक्यता जास्त असते. घरातील संपत्तीवरचा कोणताही अधिकार त्यांना मिळत नाही. \n\nएकल महिलांमध्ये चिंता (anxiety) आणि उदासीनता (depression) हे सर्वसाधारपणे आढळणारे आजार आहेत, असं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार म्हणतात. एकल महिलांच्या मानसिक अवस्थेविषयी मराठवाड्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मिलिंद पोतदार यांची काही निरिक्षणं आहेत. \n\nमानसिक आजारांचं निदान\n\nअनेकदा मानसिक ताण हा Somatic लक्षणं म्हणून समोर येतो. महिला पेशंट डोकेदुखी, अंगदुखी, ओटीपोटात दुखणं अशी Somatic लक्षणं असणाऱ्या तक्रारी घेऊन समोर येतात. पण त्यामागे Somatic आजार नसतो. \n\nमानसिक ताण-तणावाचं एका अर्थाने अशा दुखण्यांमध्ये रूपांतर झालेलं असतं. याचं कारण असं की आपल्याकडे मानसिक आजार हे सामाजिकदृष्ट्या स्वीकारले गेलेले नाहीत. त्यामुळे लोक मला शारीरिक त्रास होतोय असंच सांगतात. त्यामुळे डॉक्टरकडे उपचारासाठी वारंवार जाऊनही आजार बरा होत नाही. पण त्यांच्याशी सविस्तर बोलल्यानंतर आजाराचं निदान होऊ शकतं. \n\nआयुष्यातल्या कठीण प्रसंगांवर मात करण्यासाठी पुरुषांपेक्षा बाईच्या मन अधिक सक्षम असतं, असं डॉ पोतदार म्हणतात. \n\n\"आपल्या समाजात स्त्रियांना दुय्यम आणि भेदभावाची वागणूक दिली जात असल्याने त्यांना आपल्या शिक्षणासाठीच नाही तर प्रत्येक हक्कासाठी झगडावं लागतं. तुलनेने पुरुषांना ते आपसुकच मिळतं. तर ताण-तणाव बाहेर येण्यासाठी रडणं गरजेचं असतं. एका अर्थाने मोकळं व्हायला मदत होते. पण आपल्या समाजात रडण्याची मुभा स्त्रियांना आहे, पुरुषांना नाही. त्यामुळे आयुष्यातल्या कमालीच्या कठीण प्रसंगावर मात करण्याची किंवा प्रतिरोध करण्याची क्षमता पुरुषांमध्ये तयार होत नाही. त्यामुळे टोकाचं पाऊल पुरुष उचलतात. त्यामुळेच शेतकरी आत्महत्येचं वाढतं प्रमाण आपल्याला समाजात दिसतं.\"\n\nवेगवेगळ्या कारणांमुळे एकल.\n\nगेल्या वर्षंभरात डॉ. पोतदार यांनी एकल महिलांमधल्या 25 शेतकरी विधवा महिलांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या. या महिला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या..."} {"inputs":"...र सताता है. साल में एकबार जब घर वापस जाते है, तब सफर के दौरान सीट के पैसे लेकर भी रेल्वे पुलीस, सी.आर.पी.एफ के जवान डंडे बरसाते है... घर जब पहुंचते है, तब शरीरपर जखम के निशान पडे होते हैं... सब जगह पिटते रहते हैं हम...'\n\nकंत्राटदार किंवा मालकाचा कामाशी मतलब असतो. शासन-प्रशासन तर खूप दूरची गोष्ट असते. एरवी, कुठल्यातरी कंत्राटदाराच्या मेहेरबानीवर गवंडीकामापासून सुतारकामापर्यंत आणि भाजीचा ठेला चालवण्यापासून इस्त्री करण्यापर्यंतची कामं मिळवायची. 12-12 तास वाट्टेल ते काम करण्याची तयारी ठेवायची. त्यात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाडीने गोव्यातली पर्यटनस्थळं बघत असतो, त्या गाडीचा ड्रायव्हर हा मूळचा ओरिसातल्या खेड्यातला असतो. \n\nदापोलीसारख्या अस्सल कोकणातल्या गावात गेल्यानंतर सगळीकडे मराठीच माणसंच असणार, हे आपण गृहीतच धरलेलं असतं, पण रस्ता चुकल्यानंतर आपण ज्याला इच्छित स्थळी जाण्यासाठीचा पत्ता विचारलेला असतो तो गवंडीकाम करणारा तरुण बिहारमधल्या छोट्याशा खेड्यातून आलेला असतो. \n\nविमानतळावर गेल्यानंतर प्रवासासाठीची औपचारिकता पूर्ण करण्याच्या गडबडीत असताना रापलेल्या चेहऱ्याचे, साध्याशा कपड्यांतले चार-पाच खेडवळ तरुण 'इमिग्रेशन क्लिअरन्स फॉर्म' भरुन द्या, म्हणून केविलवाण्या नजरेनं तुमच्याकडे विनंती करत असतात. हे सगळे ओरिसातल्या जंगम जिल्ह्यातून रोजगाराच्या शोधासाठी मस्कत-सौदीकडे निघालेले असतात. \n\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत स्थलांतरितांचं योगदान किती?\n\n'खेड्यात राहणारा भारत' हा असा सदासर्वकाळ इकडून-तिकडे, देशाच्या या टोकाकडून- त्या टोकाकडे, सतत स्थलांतर करत असतो. झोपडपट्ट्यांमधून वस्ती करुन असतो.\n\nया वस्त्यांचं स्थलांतरितांचे घेट्टो असंही वर्णन करता येतं. 'दी डिस्पोजेबल पीपल' हे गाजलेलं पुस्तक लिहिलेले लेखक प्रा. केविन बेल्स या अवस्थेला 'न्यू स्लेव्हरी' असं नाव देतात. \n\nभांडवलशाहीने चतुराईने लादलेल्या या नवयुगीन गुलामीत जखडले गेलेले लोक तुम्हाला महानगरांमधल्या विशेषतः असंघटित क्षेत्रांतल्या उद्योगांमध्ये अधिक प्रमाणात दिसतात. या घटकेला भारतातला तब्बल 80 ते 90 टक्के कामगार-मजूर हा असंघटित क्षेत्रात मोडतो. त्यातले 70 टक्के स्थलांतरित खेड्यांतून आलेले असतात. \n\nहेच क्षेत्र कोणतंही कायदेशीर संरक्षण नसतानाही देशाचं अर्थचक्र गतिमान ठेवण्यास मोलाची मदत करत असतं. ढोबळमानाने सांगायचं तर, यातले 36 टक्के स्थलांतरित बांधकाम आणि पायभूत सुविधांच्या क्षेत्रात रोजगार मिळवतात. 20.4 टक्के स्थलांतरित शेती आणि शेतीशी संबंधित प्रक्रिया उद्योगात काम करतात, तर जवळपास 16 टक्के स्थलांतरित उत्पादन क्षेत्रात काम करतात. \n\n'एनएसएसओ' च्या आकडेवारीनुसार त्यांचा अर्थव्यवस्थेतला वाटा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6 टक्के ( तब्बल 1170 कोटी डॉलर्स) इतका भरतो. सरकारी आकडेवारी असंही सांगते की, सध्याची राज्यांतर्गत स्थलांतरितांची संख्या 30 कोटीच्या आसपास आहे, 2030 पर्यंत हा आकडा दुपटीने वाढून ही संख्या 60 कोटीच्या आसपास जाणार आहे.\n\nहे जे काही कोट्यवधी स्थलांतरित या राज्यांतून त्या राज्यांत..."} {"inputs":"...र, संमेलनाला किती मदत देणार... याभोवतीच सगळी चर्चा फिरत राहते. चार परिसंवाद होतात, कवीकट्टा रंगतो, उद्घाटनाचा रटाळ, लांबलेला कार्यक्रम पार पडतो, खुल्या अधिवेशनात ठरावांची जंत्री मांडली जाते, थोडेफार वाद होतात आणि पुढल्या वर्षीच्या निमंत्रणाची चर्चा करत मंडळी आपापल्या घरी परततात. \n\nउद्घाटनाला आलेले रसिक\n\nया वर्षीही असंच घडलं. ग्रंथदिंडीला बडोदेकरांनी दाखवलेला उत्साह पुस्तक खरेदीला दिसला नाही. एवढंच नव्हे तर, ज्या विद्यापीठाच्या प्रांगणात हे संमेलन भरलं त्या महाराजा सयाजीराव गायकवाड विद्यापीठाच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"शिवाय आजचे अस्वस्थ वर्तमान मांडले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलही त्यांनी स्पष्ट विचार मांडले. \"लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत अधिकार आहे, त्याचा आदर करणं हा लोकशाहीचा आत्मा आहे. या अर्थानं सरकार लोकशाहीचं तत्त्व पाळत नाहीये, म्हणून चूक दाखवण्याचं धाडस आपण करतो आहोत\", असं देशमुख म्हणाले. विचारवंतांच्या हत्येमुळे समाजजीवनात एक अस्वस्थता आहे, ती सरकारनं समजून घ्यावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.\n\nत्यामुळे संमेलनाध्यक्षांचं भाषण लक्षणीय ठरलं. अर्थात, येत्या वर्षभराच्या काळात ते त्याबद्दल आणखी काय भूमिका घेतात, हे पाहण्यासारखं ठरेल.\n\nमराठी लर्निंग अॅक्ट\n\nतामिळनाडू आणि केरळ या राज्यांनी इंग्रजीचं प्रस्थ लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व शाळांमध्ये स्थानिक भाषा सक्तीची केली आहे. कर्नाटकनं तर कन्नड विकास प्राधिकरण स्थापन केलं आहे. या प्राधिकरणाकडून कन्नड भाषेच्याविकासासाठी निरनिराळे उपक्रम आखले जातात. \n\nमहाराष्ट्रानंही अशाच स्वरुपाचा कायदा करावा, जेणेकरुन महाराष्ट्रात राहणारा व वेगवेगळ्या माध्यमांच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येकाला चांगलं मराठी बोलता येईल आणि लोकव्यवहाराची भाषा शंभर टक्के मराठी होईल, असा मुद्दा देशमुख यांनी भाषणात मांडला. तो महामंडळानंही स्वीकारला आहे. तसा ठरावही करण्यात आला आहे.\n\nही सूचना व्यवहार्य रुपात येण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. युरोपात किंवा जपानमध्ये मातृभाषेलाच महत्त्व दिलं जातं, हे खरं आहे. पण त्यासाठी इंग्रजी या ज्ञानभाषेतलं ज्ञान तत्काळ मराठीत आणण्याची मोठी जबाबदारी महामंडळाला स्वीकारावी लागेल. \n\nतेच ते विषय...\n\nइंटरनेटचा वापर मराठीसाठी कसा करता येईल, ब्लॉग लिखाण, मराठी वेबसाईट्सची मांडणी, वेब सिरीज हे नवं क्षेत्र, भाषेची यूट्यूब चॅनल्स, कोणते नवीन शब्द मराठीनं स्वीकारले, इतर भाषांना कोणते शब्द दिले अशा काही विषयांचा विचार करता आला असता का?\n\nमराठीत ज्ञाननिर्मितीसाठी काय करायला हवं, कोणते प्रकल्प घेता येतील, मराठीच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यक्रम कसा आखता येईल, नवलेखकांनी आणलेल्या विषयांची दिशा कोणती, मराठीच्या संवर्धनासाठी सरकारदरबारचे उंबरे झिजवण्यापलीकडे मराठी शाळांच्या प्रश्नांवर काय करायला हवं, अशा मूळ विषयांवर तिथं खुली चर्चा झाली नाही. तशी ती का होत नाही, याचा विचार महामंडळानं, तसंच प्रतिनिधी संस्था करतील का?\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"...र, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे काही आमदार उपस्थित आहेत.\n\nतसंच शिवसेना नेते एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकरही नुकतेच यशवंतराव चव्हाण केंद्रात पोहोचले आहेत. \n\nदुसरीकडे अजित पवार त्याचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मुंबईतल्या ब्रायटन या निवासस्थानी आहेत. \n\n17.26: धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या बैठकीला \n\nअजित पवारांसोबत कोण आमदार आहेत याचे तर्कवितर्क केले जात आहेत. सकाळी शपथविधीला अजित पवारांसोबत असणारे आमदार राजेंद्र शिगणे, माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांनी स्पष्ट केलं की त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेणार. हे सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करेल.\"\n\n16.07: हा दिवस भारताच्या इतिहासातलं काळं पान - रणदीप सुरजेवाला\n\nकाँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, \"23 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळं पान म्हणून ओळखलं जाईल. भाजपनं बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला.\" \n\nआमदारांच्या निष्ठेची बोली लावणं ही भाजपची ओळख बनली आहे. महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी आणि अमित शाहांनी राज्यघटनेला तिलांजली दिली. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपनं लोकशाहीची आत्महत्या केली. \n\nराज्यपालांनी शपथविधीला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना कोणत्या पत्राच्या आधारे निमंत्रित केलं? माध्यमं आणि महाराष्ट्राच्या जनतेपासून ही गोष्ट लपवून का ठेवण्यात आली? लोकशाहीची ही गळचेपी कधीपर्यंत चालू राहील हा प्रश्न आहे, असंही ते पुढे म्हणाले. \n\n15.20 : जनादेश आम्हालाच, आम्ही बहुमत सिद्ध करणार \n\nकेंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या भल्या पहाटे झालेल्या शपथविधीविषयी बोलताना ते म्हणाले, \"ते रात्री बसून मुख्यमंत्र्यांचं नाव फायनल करू शकतात, पण आम्ही सकाळी शपथ घेतली तर तुम्ही लोक आक्षेप घेता?\"\n\nअजित पवारांना राष्ट्रवादीच्या आमदारांचा पाठिंबा नाही असं या शरद पवारांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, \"त्यांच्या पक्षात अंतर्गत काय चालू आहे ते मला माहित नाही, पण आम्ही बहुमत सिद्ध करणार. अजित पवारांना एका मोठ्या आमदारांच्या गटाचा पाठिंबा आहे.\"\n\nज्या अजित पवारांवर घोटाळ्यांचे आरोप केले त्याच अजित पवार आणि त्यांचा समर्थकांना घेऊन सरकार कसं स्थापन केलं या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, \"शिवसेनाने स्वार्थासाठी आपली 30 वर्षांची दोस्ती तोडली ते चालतं, आणि स्थिर सरकारसाठी आम्ही अजित पवारांना आमच्यासोबत घेतलं तर ती लोकशाहीची हत्या ठरते. अजित पवारांना अनेक आमदारांचा पाठिंबा आहे. आम्ही बहुमत सिद्ध करणार आणि एक स्थायी, प्रामाणिक सरकार देणार.\"\n\n\"बाळासाहेब ठाकरेंच्या आदर्शवर जे चालू शकले नाहीत त्यांच्याविषयी आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांनी ठामपणे काँग्रेसला विरोध केला होता. सत्तेसाठी आपल्या विचारांशी समझोता केलेल्यांनी शिवाजींच्या विचाराबदद्ल बोलू नये,\" असंही ते पुढे म्हणाले. \n\n15.00: अजित पवार शपथ घेणार याची पुसटशी कल्पना..."} {"inputs":"...रं आहे. म्हणूनच आपण छोट्या पावलांनी सुरूवात करूया.\n\n1) मन शांत ठेवण्यासाठी अनेक प्रकारची मेडिटेशन्स आणि माईंडफुलनेस चे व्यायाम करता येऊ शकतात. माईंडफुलनेस म्हणजे मन वर्तमान क्षणात ठेवणे. आपण जेथे आहोत आणि जे करतो आहोत, त्याच गोष्टीमध्ये आपले संपूर्ण लक्ष असणे, वर्तमान क्षण संपूर्णपणे अनुभवणे आणि मनात बाकी विचारांना जागा न देणे.\n\nयाचा अगदी कुठेही आणि कधीही करता येईल असा एक प्रकार म्हणजे शरीर relax करून, डोळे बंद करून श्वासोच्छ्वासावर आपलं लक्ष केंद्रित करणं. जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी मुद्दामहून ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"िन्य येऊ शकतं. अशा वेळी स्वतः सोबतच नव्याने मैत्री करणं, स्वतः ला खोलात जाऊन ओळखण्याचा प्रयत्न करणं आणि आपल्या स्वतः च्या गुण दोषांची, मर्यादांची निरोगी जाणीव असणं आपल्याला मानसिक आजारांपासून दूर ठेवायला मदत करतं. \n\nस्वतः सोबतंच आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, प्रियजन यांच्याशी सुद्धा संवाद वाढवणं ही मनाच्या निरोगी कार्यक्षमतेची गरज आहे. आपल्या मनाला आपल्या आयुष्यातल्या व्यक्तींशी connected राहण्याची मूळतःच गरज असते. त्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींशी जोडलं जाणं हे आपल्याला आपल्या मानसिक आरोग्याशी सुद्धा जोडून ठेवायला सुद्धा मदत करतं. जरी आपण फार कोणाला प्रत्यक्ष भेटू शकत नसलो, तरी आजचं तंत्रज्ञान आपल्या दिमतीला आहेच. अगदी ठरवून रोज कोणालातरी फोन, विडियो कॉल करण्याचा प्रयत्न करून पहा काही फरक जाणवतो आहे का?\n\n3) अनिश्चितता आणि anxiety सोबत दोन हात कसे करायचे ते पाहू. अनिश्चिततेचा स्वीकार करणं, मनापासून आलेली परिस्थिती आहे तशी accept करणं, ही याची पहिली पायरी आहे. ही प्रक्रिया काही जणांना पटकन जमू शकते तर काहींना आहे ती परिस्थिती स्वीकारायला थोडा वेळ सुद्धा लागू शकतो. त्यानंतर पुढच्या पायरीसाठी आपण एक कागद आणि पेन\/ पेन्सिल वापरणार आहोत.\n\nसगळ्यात आधी स्वतः ला एक प्रश्न विचारूया. \n\nतो म्हणजे 'मला नेमकी कोणत्या गोष्टीची भीती\/चिंता वाटते आहे?'\n\nआता थोडा विचार करून, याचं शक्य तितकं अचूक उत्तर कागदावर लिहून काढूया. \n\nजेव्हा आपण हा मानसिक व्यायाम करतो आहोत तेव्हा हे भान ठेवणं गरजेचं आहे की ही फक्त एक शक्यता आहे. भविष्यकथन नाही. \n\nप्रश्नाचं उत्तर लिहून झालं, की पुढचा प्रश्न विचारूया. \n\n'या परिस्थितीतूनसुद्धा तग धरून राहण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी मी आता काय काय करू शकतो\/शकते?'\n\nआणि या प्रश्नाची अक्षरशः किमान 10 उत्तरे शोधून लिहून काढा. ती सर्व उत्तरे आत्ता लागू करण्याची गरज नाही. हे करण्याने आपल्या मेंदूची ऊर्जा चिंतेमधे वापरली जाण्याऐवजी सकारात्मक दिशेला, उपाय शोधण्यासाठी आणि काहीतरी constructive ( विधायक) विचार करण्यासाठी वापरली जाते. \n\nऊर्जेच्या अभावी या व्यायामामुळे चिंता कमी होते. याचसोबत आपण स्वतःला हीसुद्धा आठवण करून द्यायला हवी, की जशी ही नकारात्मक शक्यता आहे तशीच सकारात्मक गोष्टी घडण्याची सुद्धा शक्यता आहे. यासोबतच आपल्या मनाचा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे प्रवास सुरू होतो. \n\n4) सकारात्मकता वाढीला लावणं..."} {"inputs":"...रं काही नसून केवळ अपयश आहे, असं मॉनेट एकदा म्हणाला होता. या गृहस्थाने एकदा तर चित्रप्रदर्शनात लावण्यासाठी काढलेली १५ चित्रे भावनेच्या भरात फाडून टाकली होती. \n\nचित्रप्रदर्शनात लावण्यासाठी काढलेली १५ चित्रे भावनेच्या भरात फाडून टाकली होती.\n\nपरिपूर्णतेच्या ध्यास म्हणजे तरी काय असतं? अखेर तोही या भवसागरातून वाटचाल करण्यासाठी स्वतःलाच पराभूत करणारा एक मार्ग असतो. टोकाची उपरोधिकता - विरोधाभास हा याचा आधार असतो. आधी एखादी कलाकृती निर्माण करा, मग चुका करणे हा मोठं होण्याचा अविभाज्य घटक आहे हे मान्य करा.... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. तुमचा स्वभावदोष काय, असा प्रश्न नोकरी मागण्यासाठी आलेल्या उमेदवाराच्या मुलाखतीदरम्यान विचारला गेला तर उमेदवार लबाडीने - परिपूर्णतेचा ध्यास हाच माझा स्वभावदोष आहे, असली ठरलेली उत्तरेही देतात. \n\nपण इथूनच गुंतागुंत वाढण्यास प्रारंभ होतो. इथूनच तो ध्यास हा वादग्रस्त ठरण्यास सुरुवात होते.\n\nकाही वेळा हा ध्यास सकारात्मक ठरतो तर काही वेळा हाच ध्यास पूर्णपणे नकारात्मक ठरतो. सुमारे १००० चिनी विद्यार्थ्यांचा या दृष्टीने अभ्यास केला गेला. तेव्हा हे लक्षात आले की दैवी देणगी लाभलेले विद्यार्थी हे सकारात्मक पद्धतीने ध्यास घेणारे असतात तर दैवी देणगीपासून वंचित असणारे विद्यार्थी मात्र नकारात्मक पद्धतीने हा ध्यास घेणारे असतात. म्हणजे नेमकं काय तर सदैव उत्तमतेचा ध्यास असणं हे सकारात्मक पद्धतीच्या ध्यासाचं उदाहरण झालं तर स्वतःची जराशी चूक झाली तरी आत्मप्रतिमा ढासळणं, स्वतःला मारणं ही किंवा अशी वागणूक म्हणजे नकारात्मक पद्धत झाली, असं संशोधक मानतात.\n\nप्रसिद्ध फुटबॉलपटू क्रिस्तियानो रोनाल्डो याचे विधान विचारात घेण्यासारखे आहे. तो म्हणतो, मी माझा खेळ उंचावण्याचा ध्यास नक्कीच घेतो मात्र कोणत्याही परिस्थितीत केवळ परिपूर्णतेचा ध्यास धरीत नाही.\n\nफूटबॉलपटू रोनाल्डो म्हणतो तो उत्तम होण्याचा प्रयत्न करतो परिपूर्ण होण्याचा नाही.\n\nपरिपूर्णतेचा ध्यास ही वृत्ती नाही तर हा तुमचा स्वतःकडे बघण्याचा, दृष्टीकोन असतो असं सेंट जॉन विद्यापीठाच्या अँड्र्यू हील यांना वाटतं. एखाद्या ध्येयाशी बांधिलकी असणं हे वाईट नाही. पण सकारात्मक ध्यास म्हणजे अशी व्यक्ती ज्यांच्यासाठी ही बांधिलकी हे लक्षण असतं. उलट, काही वेळा आपल्याला आपल्याला उत्तुंग ध्येयाऐवजी अवास्तव ध्येय ठेवलेली पहावयास मिळतात, ते घातक असतं, असं हील यांना वाटतं. \n\nझपाटलेला कोण आहे आणि वेडा कोण आहे हे निव्वळ बाहेरून ठरवणं सोपं नाही, असं त्या म्हणतात. \n\n९० गुणांची अपेक्षा असताना एखाद्या विद्यार्थिनीला समजा ६० गुण मिळाले आणि ती उदास होण्याऐवजी असं म्हणाली की कमी गुण मिळाले खरे पण म्हणून मी काही वाईट विद्यार्थी किंवा वाईट माणूस नाही तर ती सवय निश्चितच चांगली म्हणावी लागेल. पण याचाच अर्थ काढताना तिने जर मी म्हणजे अपयशाचं दुसरं नाव आहे असा संदर्भ लावला तर ते भीषण म्हणावं लागेल.\n\nआपल्याला टेनिस स्टार आणि विक्रमवीर सेरेना विल्यम्स आठवतच असेल. ती स्वतःला परिपूर्णतेचा ध्यास असणारी म्हणवून घेत असे. तिने..."} {"inputs":"...रं मंदिर म्हणून ओळखलं जातं.\"\n\n'हत्ती संरक्षणाचं सोंग'\n\nशशीकुमार यांच्यामते गुरुवायूरमध्ये 48 हत्ती आहेत. कोची देवासम बोर्डाकडे 9 हत्ती आहेत. त्रावणकोर देवासम बोर्डाकडे 30 आणि मलबार देवासम बोर्डाकडे 30 हत्ती आहेत.\n\nते म्हणतात, \"सध्या त्यांच्या संस्थेचे 380 सदस्य असून त्यांच्याकडे 486 हत्ती आहेत.\n\nहत्तींनी स्वतःला किंवा भक्तांना जखमी करू नयेत म्हणून त्यांच्या पायांना उत्सवकाळात बांधून ठेवलं जातं. त्यांच्या पायावर त्याचे वळ दिसतात. पण काही वन्यजीवप्रेमी कार्यकर्त्यांना त्यात क्रौर्य दिसतं. जर आम्ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचे आणि दोषींवर पोलिसांनी कडक करावी असे आदेश दिल्याचे स्पष्ट केले आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रंगी कपडे घातलेली, अर्धनग्न असत. भाले परजून जनावराच्या शिकारी करणारी, इतर आदिवासी जमातींविरुद्ध लढाया करणारी असत. जमिनीवर बसून, मातीच्या झोपडीत, मातीच्या मडक्यात स्वयंपाक बनवणारी असत. त्यांची आयुष्य विलक्षण भासत. निराळ्याच, अनोख्या जगातली. \n\nपाहा व्हीडिओः घरच्यांना वाटतं काळे लोक गुन्हेगार असतात\n\nमात्र स्वाझिलँडमधल्या लोकांचं जगणं माझ्या तसं ओळखीचं होतं. इतकं ओळखीचं की मला कितीदा तरी कंटाळा यायचा. थोडा-फार सांस्कृतिक फरक होता, नाही असं नाही. काही सांस्कृतिक समारंभ खास त्या भागातले होते. पण रोजचं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी कृष्णवर्णीय असाल तर अधिकच.\n\nआशियाई, लॅटिनो, मूळ अमेरिकन रहिवासी कार्यकर्ते म्हणून गेले की त्यांनी खूप उत्साहवर्धक स्वागताची अपेक्षाच करू नये. गोरा स्वयंसेवक यायच्या ऐवजी हा कसा काय उगवला, असा विचार तुम्ही तिथे पोहोचल्यावर त्यांच्या डोळ्यात स्पष्ट वाचू शकता. \n\nPeace Corps सोबत स्वाझिलँडमधे दोन वर्षांचं काम पूर्ण केलं. आव्हानं होतीच. त्यांना तोंड देत कामं सुरू ठेवली, कारण तिथे राहून मला स्वाझी जमातीचा अभ्यास करता आला आणि त्यांनाही माझी ओळख झाली.\n\nमाझं तिथलं काम संपल्यावर, मी दक्षिणेकडून उत्तर आफ्रिकेत गेले. आफ्रिकेतल्या विविध संस्कृती, पद्धतींचा अभ्यास केला.\n\nअमेरिकेत परत आल्यावर Peace Corps मध्ये मला वरचं पद मिळालं. तिथे पाच वर्षं काम केल्यावर मी थांबवायचं ठरवलं. \n\nगेल्या उन्हाळ्यात, वयाची तिशी पूर्ण केल्यावर मी आशियात हिंडायचं ठरवलं. मार्चमध्ये भारतात राहणार, असा बेत आखला. कारण मी होळी या रंगांच्या उत्सवाबदद्ल खूप ऐकलं होतं. लोकांना रंग खेळताना मला बघायचं, अनुभवायचं होतं. \n\nकित्येक वर्षांपासून भारतात जायची माझी इच्छा होती. अमेरिकेत असताना माझी कुणी भारतीय मित्र-मैत्रीण नव्हती. असं कुणी असतं तर मला भारतात राहण्याविषयी माहिती गोळा करता आली असती.\n\nपुस्तकं आणि इंटरनेटचा वापर करून भारताची ट्रीप ठरवली. हा माझ्यासाठी पूर्णपणे वेगळा अनुभव असणार होता.\n\nदिल्ली विमानतळावर पाऊल ठेवलं, त्याला आता दोन महिने होतील. पहिल्यांदा माझ्या नजरेस पडली ती भटकी कुत्री, जिथे तिथे कचरा, कलकलाट आणि माणसांची गर्दी. हे जग माझ्यासाठी खऱ्या अर्थानं नवखं होतं.\n\nदुसऱ्या दिवसापासून मला जे अनुभव यायला लागले, त्यानं मी फार अस्वस्थ झाले. बाहेर पडले की लोक माझ्याकडे बोटं दाखवायचे, हसायचे, माझ्यापासून दूर पळायचे. मी चालू लागले की समोरचा रस्ता मोकळा होत जायचा.\n\nदुसऱ्याच दिवशीचा अनुभव. मी बाहेर पडले आणि काही भटकी कुत्री माझ्यावर हल्ला करायच्या बेतात होती. मला मदत करायचं तर सोडाच, पण हा सारा प्रसंग बघ्यांसाठी हास्यास्पद होता. कुत्र्यांचा हल्लाबोल, माझा आरडाओरडा, लोकांचं हसणं या सगळ्याचा शेवट म्हणजे लोक माझ्याभोवती कोंडाळं करून उभे राहिले.\n\nकुत्री पळून गेल्यानंतर, लोकांनी माझ्यावर पाण्याचे फुगे मारायला सुरुवात केली! मी विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण तोवर नखशिखान्त भिजले होते. शेवटी एका वयस्क माणसाला माझी दया आली आणि त्यानं गर्दीला पांगवलं.\n\nहॉटेलकडे..."} {"inputs":"...रंपरेतले जे कठोर नियम आहेत, त्यांचं पालन न करण्याची त्यांची क्षमता याच्याशी जोडला आहेत. \n\n\"परंपरेनुसार कुटुंबाचं भरणपोषण करणं, ही पुरुषाची जबाबदारी सांगण्यात आली आहे. यालाच पौरुषत्व मानलं जातं. मात्र, यात अपयशी ठरत असल्याने त्या पौरुषत्वाची भरपाई म्हणून अनेक पुरूष अधिक आक्रमक आणि हिंसक होत आहेत.\"\n\nअल्फोन्से सांगतात ते स्वतः गुन्हेगार आणि पीडित दोन्ही आहेत. \n\n\"शाळेत आम्हाला मारझोड व्हायची. घरी आम्हाला मारझोड व्हायची आणि गावात आम्ही मारामारीचा खेळ खेळायचो.\"\n\nअल्फोन्से सांगतात आम्हीच ही हिंसा आत्मस... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ये होतोय बदल'\n\nबराझामध्ये दर आठवड्याला जवळपास वीस माणसं भेटतात. जवळपास दोन तास चर्चा होते आणि यातून सकारात्मक पौरुषत्व, स्त्री-पुरूष समानता आणि पितृत्व याविषयीची माहिती दिली जाते. \n\nएक पुरूष आणि एक महिला यांच्या निरीक्षणाखाली ही कार्यशाळा घेतली जाते. ते सिनेमा, सचित्र पुस्तकं आणि मानसशास्त्रीय सत्र या माध्यमातून बलात्कार करणाऱ्या गुन्हेगारांच्या 'मेंदूत प्रकाश टाकण्याचं' काम करतात.\n\nअल्फोन्से म्हणतात या कार्यशाळेत सहभागी झाल्यानंतर आपल्या नवऱ्यांमध्ये बरेच बदल झाल्याचं बहुतांश स्त्रिया सांगतात. \n\n\"त्या म्हणतात - आम्ही इमामांकडे गेलो, पादऱ्यांकडे गेलो, वेगवेगळ्या धर्मगुरूंकडे गेलो. मात्र नवऱ्यात काहीच बदल झाला नाही. त्यांना अनेकदा अटक होऊनही ते बदलले नाही. मात्र, आता अचानक ते अहिंसक झाल्याचं आणि वेळेत घरी येत असल्याचं आम्ही बघतोय.\"\n\nआपल्या गर्भार बायकोच्या पोटात लाथ घालणारे बॅगविझा यांनीही एक मोठा टप्पा पार केला आहे. \n\nते म्हणतात, \"100% नक्कीच नाही. शेवटी आपण मनुष्य प्राणी आहोत. मात्र, अनेक गोष्टी आश्चर्यकारकरित्या बदलल्या आहेत. आता आम्हा दोघांमध्ये योग्य पद्धतीने बातचीत होते आणि आमचे लैंगिक संबंधही खूप सुधारले आहेत.\"\n\nअल्फोन्से यांना सकारात्मक पौरुषत्वाचं तत्वज्ञान डीआर कांगोतल्या प्रत्येक पुरूषापर्यंत पोहोचवायचं आहे. \n\n\"देशातून सर्व प्रकारचा हिंसाचार संपुष्टात आल्याचं आम्हाला बघायचं आहे. ते आमचं स्वप्न आहे\", अल्फोन्से सांगतात. \"तरच आम्ही हा देश स्त्री, पुरूष, मुलगा, मुलगी सर्वांना जगण्यासाठीचं सुंदर ठिकाण बनवू शकतो.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रईस मोहम्मद कसोटी न खेळल्याचं दु:ख\n\nरईस मोहम्मद अत्यंत स्टायलिश फलंदाज होते. गोलंदाजीही करत असत. मात्र, चाचणीत यशस्वी झाले तरच त्यांना संघात घेऊ असं निवड समिती म्हणत असे. \n\nदुर्दैवाने रईस चाचणीत फार धावसंख्या उभारू शकत नसत. मात्र, देशाअंतर्गत क्रिकेटमध्ये ते चांगली कामगिरी करत असत. ते कसोटी क्रिकेट खेळले नाहीत म्हणून आईलाही वाईट वाटलं होतं. \n\nवजीर मोहम्मद हे आता 89 वर्षांचे आहेत. वय वाढलं असलं तरी ते अजूनही सुदृढ आहेत.\n\nमानसिकरीत्या कणखर हो, जेणेकरून निवड चाचणीत यशस्वी होशील, असं मी रईसला कायम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रकरणात पूजाने कोणतीही सुसाईड नोट लिहिलेली नाही. अशा स्थितीत पूजाचे आणि संजय राठोड यांचे संबंध असतील हे मान्य केलं तरी त्यांनी कशा प्रकारे आत्महत्येस प्रवृत्त केलं, हे सिद्ध करणारे पुरावे पोलिसांकडे असणं आवश्यक आहे. \n\n\"कोणताही सामान्य माणूस असला असता आणि त्याच्याबाबत अशा ऑडिओ क्लिप आल्या असत्या तर गुन्हा नक्कीच नोंद झाला असता, स्थानिक पातळीवर गुन्हा नोंद करण्याचे अधिकारी पोलीस निरीक्षकांकडे आहेत. पण सत्ताधारी आणि विरोधक यांच्या हस्तक्षेपाने कायद्याची प्रक्रिया प्रदूषित झाली आहे. सगळा दबाव पोलिसां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रकरणी अनेकांची चौकशी\n\nसुशांतच्या मृत्यूची चौकशी होत असतानाच कंगना राणावतने या प्रकरणाला घराणेशाहीचा मुद्दा जोडला. या मुद्द्यावरून सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये मोठा गोंधळ घालण्यात आला. \n\nबॉलीवुडमधील दिग्गजांनी कशाप्रकारे सुशांतला हतबल केलं, असे आरोप होऊ लागले. मोठ्या कलाकारांनी कशाप्रकारे सुशांतचे सिनेमे हिसकावून घेतले वगैरे चर्चा होऊ लागल्या. सुशांत छोट्याशा शहरातून आल्याचा मुद्दा मांडून या चर्चा होत राहिल्या.\n\nयशराज फिल्म्स आणि संजय लीला भन्साली यांच्यासारख्या सिनेनिर्मात्यांचीही चौकशी झाली. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"िसलं. मात्र, ज्याप्रकारची स्थिती आता आहे, तशी कधीच नव्हती. आता बॉलीवुड असो वा संपू्रण देश, प्रत्येक ठिकाणी विरोध किंवा समर्थनाच्याच गोष्टी होतात. विश्लेषण कुठेच होत नाहीय. संवाद संपत चालला आहे,\" असं सुशांत सिंह म्हणतात.\n\nसुशांत यांना वाटतं की, कलाकारांमध्येही आता दरी वाढलीय. ते म्हणतात, \"सगळेजण सोशल मीडियावर आपापला ग्रुप करून बसलेत, ज्यात मीही सहभागी आहेच. आपल्या मुद्द्यांवर वाह वाह केलं जातं, तेव्हा आपल्याला चांगलं वाटतं. मात्र, आपल्या विचारांचा विरोध करतात, तेव्हाही स्वत:च बरोबर असल्याचं वाटतं. चर्चा होत नसल्याचं वाटतं. हे खूप भयंकर आहे. कारण आपण एकमेकांपासून दूर जातोय. वेगवेगळे विभागलं जाणं यात चूक नाही, लोकशाहीत ते अपेक्षितच असतं. संवादच न होणं, हे भयंकर आहे.\"\n\nसिनेनिर्माते अविनाश दास यांना वाटत की, \"आधीही वेगवेगळ्या विचारांचे लोक सिनेसृष्टीत होते. मात्र, अशाप्रकारच्या टीका होत नव्हत्या. आता परिस्थिती फारच बदललीय.\" \n\nअविनाश दास म्हणतात, \"आपल्या समाजाप्रमाणेच सिनेसृष्टी आहे. पूर्वी राज कापूर यांच्यासारखे कलाकार होते, जे नेहरूंच्या विचारांचे होते आणि बिमल रॉय यांच्यासारखे लोक डाव्या विचारांचे होते. त्यांचे सिनेमेही तसे असायचे. मात्र, त्यांच्यात कधी वाद झाले नाहीत. आता वाईट हे आहे की, लोक द्वेषानं वाटले गेलेत, समाजातही आणि सिनेसृष्टीतही.\"\n\nअभिनेते मुकेश खन्ना यांचं म्हणणं आहे की, \"सिनेसृष्टीत कधीच गटतट पडले नाहीत. सिनेसृष्टी कुटुंबासारखी आहे. सुशांतच्या चौकशीदरम्यान ड्रग्जचा मुद्दा समोर आलाय आणि मला वाटतं, ड्रग्जसारख्या गोष्टी संपवल्या पाहिजेत. सिनेसृष्टीत ड्रग्ज नाहीत, असं कुणीही लिहून देऊ शकत नाही.\"\n\nड्रग्जबाबत ज्येष्ठ अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांनीही संसदेत मुद्दा उपस्थित केला. त्यावरून कंगना राणावतने जया बच्चन यांच्यावर व्यक्तिगत टीका केली. यावेळीही कंगनाच्या बाजूने भाजप खासदार आणि अभिनेते रवी किशन पुढे आले, तर जया बच्चन यांच्या समर्थनासाठी अनुराग कश्यप यांच्यासारखी मंडळी समोर आली.\n\nत्यानंतर अनुराग कश्यपवरही लैंगिक गैरवर्तणुकीचा आरोप लावण्यात आला. मात्र, काही अभिनेत्री अनुरागच्या समर्थनासाठी पुढे आल्या.\n\nदरम्यानच्या काळात कंगनाला केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली. महाराष्ट्र सरकारविरोधात ती बोलू लागली. भाजपलाही महाराष्ट्र सरकारविरोधात बोलण्यासाठी कंगनाच्या निमित्ताने चेहरा सापडला.\n\nअविनाश दास..."} {"inputs":"...रकार अद्वैत मेहता सांगतात, \"पहिल्याच फटक्यात आमदार आणि पहिल्याच फटक्यात खासदार ही कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे. मोदींच्या लाटेत वंचित बहुजन आघाडीचा राज्यातला एकमेव विजेता खासदार म्हणून निवडून येणं विशेष असल्याचं ते म्हणतात.\n\nपत्रकार अरुण म्हेत्रे यांच्या मते,\"मित्र-सहकारी खासदार झाला याचा आनंद खूप आहे. पत्रकार म्हणून वेगवेगळे विषय विविधांगाने मांडण्याची शैली इम्तियाज यांच्याकडे होती. पक्ष कुठलाही असू दे, व्यक्ती म्हणून इम्तियाज यांचं सामाजिक भान उत्तम आहे. त्याची प्रचितीही आलीये. एक सुशिक्षित ने... उर्वरित लेख लिहा:","targets":"धार्मिक सलोखा बिघडू न देणं हे देखील जलील यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रवीण बर्दापूरकर यांना वाटतं. \n\nएकूणच जलील यांचा प्रवास रंजक असला तरी औरंगबादकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं काटेरी आव्हान त्यांच्यासमोर आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रकारच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. \n\nअवकाळी पावसामुळे मराठवाड्यातल्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या 8 जिल्ह्यांतील 32 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. यापैकी 62 टक्के म्हणजेच 20 लाख हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.\n\nमराठवाड्यात सर्वाधिक नुकसान सोयाबीन पिकाचं झालं आहे. मराठवाड्यात 11 लाख हेक्टरवरील कापूस, 14 लाख हेक्टरवरील सोयाबीन, 2 लाख हेक्टरवरील मका, 92 हजार हेक्टरवरील बाजरी, 60 हजार हेक्टरवरील ज्वारी आणि 2 लाखाहून अधिक हेक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"खर्च भरून निघेल, इतकी मदत सरकारनं करावी, असं काही विचारवंत सांगू लागले आहेत. पण, अवकाळी पावसानं शेती क्षेत्राचं किती नुकसान झालं, याचा अंदाज न आल्यानं अशा बाता केल्या जात आहेत.\" \n\nअवकाळी पावसामुळे विदर्भातली कपाशी अशी जमीनदोस्त झाली आहे.\n\n\"हेक्टरी 25 हजार रुपये म्हणजे गुंठ्याला 250 रुपये मदत ही शेतकऱ्यांची निव्वळ चेष्टा आहे. प्रश्न केवळ उत्पादन खर्च भरून देण्याचा नाही, तर तयार शेतीमालाच्या बाजारातील किंमतीइतकी मदत शेतकऱ्यांना मिळणं आवश्यक आहे,\" असंही ते म्हणाले.\n\nपण, पंचनाम्यांनुसार मदतीची रक्कम वाढवली जाऊ शकते, असं माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n\"शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रश्नच नाही. शेतकऱ्यांच्या मदतीची प्रक्रिया अबाधित ठेवली जाणार आहे. मुख्यमंत्र्यांनी 10 हजार कोटी रुपयांची मदत आधीच जाहीर केली आहे. पंचनाम्यांनुसार पीकनिहाय मदत दिली जाईल. याशिवाय 20 लाख शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी दावा दाखल केला आहे, पीक विम्याच्या माध्यमातूनही शेतकऱ्यांना मदत दिली जाईल,\" बोंडे यांनी सांगितलं. \n\n\"सरकारनं दिलेली भरपाईची मदत पुरेशी आहे की नाही, हे पंचनामे झाल्यानंतर ठरवता येईल. पंचनाम्यांनुसार नुकसान भरपाईच्या रकमेचा आकडा जास्त आल्यास, मदतीच्या रकमेत निश्चितपणे वाढ केली जाईल,\" त्यांनी पुढे सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रकाराविषयी माहिती नव्हती. त्यांच्या मोठ्या मुलीची त्यांच्या नकळतच खतना करण्यात आली होती. तिला ज्यावेळेस वेदनेनं विव्हळताना आईने पाहिलं, त्याचवेळेस आपल्या लहान मुलीबरोबर असं होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी केला.\n\nइंसिया यांनी सांगितलं, \"सुरुवातीला कुटुंबातील जेष्ठ आणि वयोवृद्ध मंडळी आईवर नाराज झाली. पण नंतर हळूहळू ही गोष्ट विस्मरणात गेली. मी माझ्या बहिणीचा त्रास जवळून अनुभवला आहे. त्यामुळेच या क्रुर प्रथेविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.\"\n\nचाळीस वर्षांच्या निशरीन या दोन मुलींच्या आई आहेत. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े महिलांच्या जीवनावर त्याचा परिणाम होताना दिसतो.\"\n\n'सहियो' आणि 'वी स्पीक आऊट' यासारख्या संस्था भारतात FGMला गुन्हा ठरवून त्यावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.\n\nऑस्ट्रेलिया, कॅनडा, बेल्जियम, यूके, अमेरिका, स्वीडन, डेन्मार्क आणि स्पेनसारख्या काही देशांमध्ये या प्रकारास गुन्हा ठरवण्यात आलं आहे. \n\nभारतात बंदी का नाही?\n\nअलिकडेच सर्वोच्च न्यायालयानं FGMवर बंदी आणण्याची मागणी करणाऱ्या एका याचिकेची दखल घेत महिला आणि बाल कल्याण मंत्रालयाकडून खुलासा मागितला होता.\n\nमंत्रालयानं त्यांच्या उत्तरात सांगितलं की, भारतात नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोमध्ये FGMशी संबधित कुठलीही अधिकृत आकडेवारी देण्यात आलेली नाही. यामुळेच सरकार यावर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही.\n\nमासूमा रानालवी\n\n'वी स्पीक आऊट' च्या संस्थापिका मासूमा रानालवी म्हणतात, \"सरकार हे का मानायला तयार नाही की जेव्हा FGMला देशात गुन्हाच मानला जात नसेल तर नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोमध्ये त्याची आकडेवारी कुठून येईल?\"\n\nमासूमा पुढे म्हणतात, \"दूसरी गोष्टी म्हणजे मुलींची खतना फार लहानवयातच केली जाते. त्यावेळेस त्यांना काही माहितच नसते. मग त्या पोलिसांना काय सांगतील? तसंच, खतना करणारे घरचेच लोक असल्यानं ही बाब बाहेर कशी येईल?\"\n\nइंसिया यांच्या मते, सरकारने बोहरा समाज आणि FGMवर झालेल्या संशोधनाचा अभ्यास करावा. यावर काम करणाऱ्यांशी बोलावं आणि त्यानंतरच कोणताही निर्णय घ्यावा.\n\nडॉक्टरांचाही यात सहभाग\n\nत्यांनी सांगितलं, \"यासोबतच सरकारने बोहरी समाजातील धार्मिक नेत्यांशीही चर्चा करायला हवी. त्यांच्या हस्तक्षेपाशिवाय ही अमानवी परंपरा संपवणं फार कठीण आहे.\"\n\nमासूमा सांगतात, अलिकडच्या काळात एक नवी प्रथा पाहायला मिळत आहे.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nसुशिक्षित आणि हाय-प्रोफाइल बोहरी कुटुंबातल्या मुलींची खतना करण्यासाठी डॉक्टरांकडे नेलं जातं.\n\nत्या म्हणाल्या, \"जेव्हा की खतना ही मेडिकल प्रॅक्टीस नसल्यानं डॉक्टरांनाही याविषयी माहित नसतं. तरीसुद्धा पैशासाठी ते यात सहभागी होतात. हे सगळे गोपनीय पद्धतीनं होतं आणि याविषयी कोणीचं बोलू इच्छित नाही.\"\n\nमासूमा यांनी यासंदर्भात मेडिकल कॉन्सिल ऑफ इंडियाला एक पत्रही लिहलं आहे. पण त्यावर अद्याप त्यांच्याकडून काहीच उत्तर आलेलं नाही.\n\nत्या म्हणतात, \"FGM थांबवण्यासाठी आम्हाला डॉक्टरांची मदत घ्यावी लागेल. जन्माआधी गर्भजल लिंग निदान चाचणी बेकायदेशीर घोषित करण्यात आली आहे,..."} {"inputs":"...रक्तातून स्पष्टपणे दिसू लागला. वेटलिस्टवरील विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्राथमिक इयत्तांमधील मुलांना शिकवण्यात सक्रिय सहभागी असलेल्या माध्यमिक विद्यार्थ्यांमध्ये कोलेस्टरॉलची पातळी कमी होती, त्याचप्रमाणे त्यांच्या रक्तात 'इंटरल्यूकिन 6'सारख्या ज्वलनशील पदार्थांच्या खुणाही कमी होत्या- हृदयवाहिकेच्या आरोग्यसंदर्भात अंदाज येण्यासाठी याचा उपयोग होतोच, शिवाय विषाणूजन्य संसर्गासंदर्भातही याची भूमिका महत्त्वाची असते.\n\nजागतिक साथीच्या काळात स्वयंसेवक म्हणून काम करण निश्चितपणे अधिक आव्हानात्मक असतं. परंतु, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"याची शक्यता असते.\n\nदयाळूपणा आणि आर्थिक देणग्या देण्याचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात, हे दाखवणारे अगणित दाखले आहेत. उदाहरणार्थ, नियमितपणे आपल्या नातवंडांची काळजी घेणाऱ्या आजीआजोबांची मरणाधीनता अशा प्रकारे नातवंडांची काळजी घेण्यात न गुंतलेल्या आजीआजोबांहून 37 टक्क्यांनी कमी असते. \n\nनियमित व्यायामाहून अधिक मोठ्या प्रमाणात हा परिणाम होतो, असं अभ्यासांचा लेखाजोखा घेतल्यावर स्पष्ट झालं आहे. आजीआजोबा पूर्णतः पालकांच्याच भूमिकेत शिरणार नाहीत, हे यात गृहित धरलेलं आहे (परंतु, नातवंडांची, विशेषतः रांगत्या मुलांची काळजी घेण्यामध्येही बरीच शारीरिक हालचाल करावी लागते, हे कबूल करायला हवं).\n\nदुसऱ्या बाजूला, स्वतःच्या सुखाऐवजी दुसऱ्यांच्या सुखासाठी पैसा खर्च केल्यास, त्यातून ऐकण्याची क्षमता वाढते, झोप सुधारते आणि रक्तदाब कमी होतो. अतितणावावरील नवीन औषधोपचारांचा जो काही परिणाम होईल, तितक्या प्रमाणात याचा परिणाम दिसतो.\n\nदरम्यान, देणगी देण्यासाठी चेकवर सही करणं, हा तुमचे स्नायू बळकट करण्याचा एक चांगला मार्ग असू शकतो. हाताची पकड किती घट्ट आहे, याची तपासणी करणाऱ्या एका प्रयोगामध्ये सहभागी व्यक्तींपैकी ज्यांनी युनिसेफला देणगी दिली त्यांनी, अशी देणगी न देणाऱ्या लोकांहून 20 सेकंद अधिक वेळ हँड एक्सरसायझर पकडून ठेवला. तर, पुढच्या वेळी तुम्हाला, समजा, हात लढवायचा असेल, तर त्याआधी चेकबुकावर सह्या करायला विसरू नका.\n\nसॅन दिआगो स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मज्जावैज्ञानिक असलेल्या त्रिस्तेन इनागाकी यांच्या मते, दयाळूपणा व औदार्य यांचा आरोग्य सुदृढ होण्यावर परिणाम होतो यात काहीच आश्चर्यकारक नाही. \"माणसं अत्यंत सामाजिक असतात, आपण परस्परांशी जोडलेले असतो तेव्हा आपलं आरोग्य चांगलं राहतं, आणि परस्परांशी संबंधित राहण्याचा एक भाग म्हणजे काहीएक देत राहणं,\" असं त्या म्हणतात.\n\nइनागाकी आपल्या काळजीसेवा व्यवस्थेचा अभ्यास करतात- ही व्यवस्था म्हणजे मदत करण्यासंबंधीचं वर्तन आणि आरोग्य या दोन्हींशी जोडलेल्या मेंदूच्या प्रांतांचं जाळं असतं. आपल्या बालकांचं पालकत्व सुकर व्हावं यासाठी ही व्यवस्था उत्क्रांत झाली असावी. सस्तन प्राण्यांच्या प्रमाणित सरासरीपेक्षा मानवी बालक असाधारण म्हणावं इतकं असहाय असतं. त्यानंतर ही व्यवस्था इतर लोकांना मदत करण्यासंदर्भातही सक्रिय झाली असावी. \n\nसलग यश मिळाल्यावर उत्तेजित होणाऱ्या मेंदूतील सेप्टल एरिया आणि वेन्ट्रल स्ट्रइअटम..."} {"inputs":"...रखी कारणं यामागे असू शकतात. न्यायाधीशांना कुठल्या प्रकारचा धोका असल्याचं वाटत असेल, केसमध्ये कुठल्याही प्रकारची गुंतवणूक असेल किंवा कुठल्याही पार्टीशी काही संबंध असतील तरीही न्यायाधीश असा निर्णय घेतात. परंतु या प्रकरणात नेमकं काय कारण आहे ते समजलेलं नाही.''\n\nयाविषयी सूरत सिंह सांगतात, \"न्यायाधीश कुठल्या पार्टीशी कुठल्याही प्रकारे जोडले गेलेले असतील तर त्यांनी याप्रकरणी सुरुवातीलाच माहिती देणं अपेक्षित असतं. न्याय होणं अत्यावश्यक आहेच पण तो होताना दिसणंही तितकंच गरजेचं आहे.''\n\nन्यायसंस्था काय म्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"नंतर न्यायाधीश दलवीर भंडारी यांनी केसमधून माघार घेतली होती. तेव्हा नोवार्टिस केसमध्ये न्यायाधीश काटजू यांच्या जुन्या लेखाचा संदर्भ आला होता, यात त्यांनी बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना मोकळेपणाने फार्मा पेटंट देण्याला विरोध दर्शवला होता. \n\nबौद्धिक संपदा हक्क दावेदार संघटना (इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी ओनर्स असोसिएशन)च्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत न्यायाधीश भंडारी यांचा सहभाग आढळून आल्यानं, त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विरोधाचा सामना करावा लागला होता. नोवार्टिस या संघटनेचा एक भाग होती. \n\nभीमा कोरेगांव प्रकरणावर एक नजर\n\nमराठा सेना आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या युद्धाच्या 200व्या स्मृतिदिनानिमित्त 31 डिसेंबर 2017 रोजी `भीमा कोरेगांव शौर्य दिवस प्रेरणा अभियान' या कार्यक्रमाअंतर्गत अनेक दलित संघटनांनी एकत्रितपणे एका रॅलीचे आयोजन केले होते. युद्धात ईस्ट इंडिया कंपनीविरोधात महार रेजिमेंट लढली होती आणि यात बहुतांश दलित सैनिक होते. \n\nभीमा कोरेगावची रॅली मराठा सेनेच्या विरोधात दलितांच्या शौर्याच्या स्मृतिनिमित्त आयोजित करण्यात आली होती. याचे नाव एल्गार परिषद ठेवण्यात आले होते. शनिवार वाड्याच्या मैदानावर झालेल्या रॅलीत \"लोकशाही, संविधान आणि देश वाचवणे'' या मुद्द्यांवर चर्चा झाली. रोहित वेमुलाच्या आईने या रॅलीचं उद्घाटन केलं होतं. \n\nयावेळी प्रकाश आंबेडकर, उच्च न्यायालयाचे माजी प्रमुख न्यायामूर्ती बीजी कोळसे पाटील, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवानी, जेएनयूचे विद्यार्थी उमर खालिद, आदिवासी कार्यकर्त्या सोनी सोरी आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या भाषणांसह कबीर कला मंचातर्फे सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते. \n\nदुसऱ्या दिवशी भीमा कोरेगांव येथे उत्सवी वातावरण असतानाच, मसलन आणि संसावाडी या जवळच्याच भागांमध्ये हिंसक वातावरण झाले आणि एका तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंदुत्ववादी संस्था समस्त हिंद आघाडीचे नेता मिलिंद एकबोटे आणि शिव प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविरोधात एफआयर दाखल करण्यात आली होती. \n\nएफआयआर दाखल होऊनसुद्धा दीर्घकाळ मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांना अटक झाली नाही, त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. यावेळेस परिषदेशी संबंधित अन्य दोन एफआयआर पुणे शहरातल्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या. \n\nपहिली एफआयआर जिग्नेश मेवानी आणि उमर खालीद यांच्यावर जमावाला भडकवेल असे भाषण केल्यामुळे..."} {"inputs":"...रचॅट आधीच लोकप्रिय आहे. \n\nसंधी आणि आव्हानं\n\nचिनी अॅप्सवरील बंदीनंतर चिंगारी, शेअरचॅटसारख्या अॅप्सकडे युजर्सचा ओढा हजारो-लाखोंच्या पटीत वाढला. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येतील युजर्सना सांभाळणं (हँडल करणं) हे जिकिरीचं काम आहे. अॅपही तितकं सुरक्षित आणि मोठ्या संख्यातील युजर्स आल्यानंतरही हँग न होणारं असायला हवं. हेच या अॅपसमोर मोठं आव्हान आहे.\n\nबऱ्याचदा मोठं ट्राफिक आल्यनंतर, म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त संख्येत युजर्स एखाद्या अॅपवर आल्यानंतर ते अॅप क्रॅश होण्याची भीती अधिक असते.\n\nचिंगारीचे सहसंस्था... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित घोष यांनी मात्र अँडरसन यांचा दावा फेटाळला आहे. शिवाय, चिंगारी आणि ग्लोबसॉफ्ट वेबसाईट आणि चिंगारी अॅपचा काहीच संबंध नसल्याचं सुमित घोष यांचं म्हणणं आहे.\n\nशिवाय, \"ग्लोबसॉफ्ट वेबसाईट आणि चिंगारी अॅप या दोन्हींच्या वेगवेगळ्या सुरक्षा\/इंजिनिअरिंग टीम आहेत. शिवाय, त्यांचा एकमेकांशीही काहीही संबंध नाही. तसंच, चिंगारी लवकरच स्वतंत्र कंपनी असेल,\" असंही सुमित घोष यांनी सांगितलं.\n\nजर टिक टॉक परत आलं तर....\n\nटिकटॉकवर बंदी आणली गेली असली, तरी टिकटॉकची मुख्य कंपनी बाईटडान्स भारत सरकारशी चर्चा करत आहे. भारतात परतण्यासाठी टिकटॉककडून प्रयत्न केले जात आहेत, कायदेशीर मार्गांचीही चाचपणी केली जाते आहे.\n\nटिकटॉकवर पॉर्नोग्राफिक कंटेट प्रसिद्ध केल्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी मद्रास हायकोर्टानं टिकटॉकवर बंदीची कारवाईक केली होती. मात्र टिकटॉकनं यापुढे सुरक्षेसाठी काय काळजी घेतली जाईल, हे सांगितल्यानंतर काही अटींसह ही बंदी उठवली गेली. \n\nयावेळीही ठोस कारणं देऊन बंदी उठवण्यासाठी टिकटॉकचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या शक्यता आपण पूर्णपणे नाकारू शकत नाही.\n\nजर या शक्यता सत्यात उतरल्या, म्हणजे टिकटॉक पुन्हा परतलं, तर ते पुन्हा त्यांचा मार्केट व्यापून टाकेल यात शंका नाही, असं श्रीधर म्हणतात.\n\n\"भारतीयांमध्ये आता चीनविरोधी भावना आहे, हे मान्य आहे. मात्र, ही भावना काही कायम राहणार नाही. तणाव दूर होईल. जर टिकटॉक पुन्हा भारतात परतलं, तर त्यांची लोकप्रियता ते पुन्हा मिळवतील यात शंका नाही,\" असंही श्रीधर म्हणतात.\n\nटिकटॉक पुन्हा भारतात परतल्यास चिंगारी, रोपोसो यांसारख्या अॅपचं भवितव्य पुन्हा कठीण होऊन बसेल, असं श्रीधर यांना वाटतं. \n\nहे नक्की वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रच्या कायद्यातही आठ लाखाच्या उत्पन्नाची अट आहे. मग संभाजीराजे कायद्यानुसारच मागणी करत आहेत की ही त्यांची वेगळी मागणी आहे? त्यांना सरकारचे जे निकष आहेत त्यानुसारच गरीब म्हणायचे आहे की गरीब मराठ्यांना आरक्षण ही आता नवीन मागणी आहे? त्यामुळे वक्तव्यामुळे संभ्रम निर्माण होतो. मराठा समाजातही हा संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संभाजीराजे यांनी स्पष्ट करावं त्यांना नेमकं काय म्हणायचं आहे.\" \n\nखासदार संभाजीराजे यांनी पत्रकार परिषदेत त्यांची नेमकी भूमिका स्पष्ट केलेली नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर याप... उर्वरित लेख लिहा:","targets":"परंतु हा निर्णय मराठा आरक्षण आंदोलनातील नेत्यांनी फेटाळून लावला.\n\nयाविषयी बोलताना वकील राजेश टेकाळे सांगतात, \"EWS अंतर्गत 10 टक्के आरक्षण जाहीर झालं आहे. परंतु हे 30 टक्के गरीब मराठा समाजासाठी पुरेसे नाही. त्यामुळे स्वतंत्र आरक्षणाची मागणी केली जात आहे.\"\n\nतर सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिलीप तौर यांनी सांगितलं की, \"महाराष्ट्रात एकूण 32 टक्के मराठा समाज आहे. EWS अंतर्गत दहा टक्के आरक्षण दिले आहे. त्यामुळे खुल्या प्रवार्गातील इतर समाज पकडून अंदाजे चार ते पाच टक्के आरक्षण मराठ्यांना मिळू शकते.\"\n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"केंद्र सरकारने 103 व्या घटनादुरुस्तीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू केले. राज्य सरकारने EWS अंतर्गत मराठा समाजासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवली तर ती कायद्याच्या चौकटीत बसणार नाही. कारण संसदेने घटनादुरुस्ती करून दहा टक्क्यांची मर्यादा आखली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या पातळीवर आरक्षणाची टक्केवारी वाढवली तरी ती न्यायालयात टिकणार नाही,\" \n\nमराठा समाजाला केवळ आर्थिकदृष्ट्या आरक्षण देणं शक्य आहे का? \n\nमहाराष्ट्रातील आरक्षणाची परिस्थिती काय आहे, हे पाहूया.\n\nयाचा अर्थ SC, ST, OBC, SBC आणि NT ही आरक्षणं असताना ती 50 टक्क्यांच्या आत बसत होती. पण मराठा आरक्षण SEBC म्हणजेच सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग यामध्ये आल्यानंतर हे प्रमाण 50 टक्क्यांच्या वर जात आहे.\n\nसर्वोच्च न्यायालयाचे वकील दिलिप तौर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"EWS हे आर्थिक दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण आहे. हे आरक्षण एका विशिष्ट समाजासाठी नाही. त्यामुळे फक्त मराठा समाजासाठी स्वतंत्र आर्थिक निकषांवर आधारित आरक्षण देता येणार नाही. ते कायद्याच्यादृष्टीने चुकीचे ठरेल.\"\n\nते पुढे सांगतात, \"SC आणि NT वगळता इतर सर्व आरक्षणांमध्ये उत्पन्नाची मर्यादा ही अट आहे. वार्षिक उत्पन्न आठ लाखांहून अधिक असेल तर आरक्षणासाठी तुम्ही पात्र ठरत नाही. ही अट मराठा आरक्षणाच्या कायद्यातही आहे. हा लोकांचा गैरसमज आहे की सरसकट मराठा समाजाला आरक्षण मिळेल. श्रीमंत मराठ्यांना आरक्षणाचा लाभ कायद्यातील नियमांनुसार तसाही मिळणार नव्हताच. त्यामुळे मूळ आरक्षणाचा मसुदा हा गरीब मरठ्यांना आरक्षण देण्याचाच आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की..."} {"inputs":"...रज असेल तर जरूर करावी.\"\n\n'देशव्यापी आउटब्रेकची भीती'\n\nकोरोनाविरोधातल्या लढ्याला आता वर्ष पूर्ण होतंय. या वर्षभरात भारताने जे काम केलं त्याची जगभरात चर्चा असल्याचं, भारताचं उदाहरण दिलं जात असल्याचं पंतप्रधान म्हणाले. \n\nमुख्यमंत्र्यांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, \"भारतात 96 टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. सर्वात कमी मृत्यूदर असणाऱ्या देशांपैकी भारत एक आहे. जगातल्या बहुतांश कोरोना प्रभावित देशांना कोरोनाच्या अनेक लाटांचा सामना करावा लागला. आपल्या देशातही काही राज्यांमध्ये केसेस क... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणूनच छोट्या शहरांमध्ये चाचण्या वाढवण्याची नितांत गरज आहे.\"\n\nकोरोना व्हॅरिएंटचा धोका \n\nकोरोनाचे काही नवीन प्रकार काही देशांमध्ये आढळून आले आहेत. याला व्हॅरिएंट म्हणतात. प्रत्येक विषाणू स्वतःच्या रचनेत काही बदल करत असतो. याला व्हॅरिएंट किंवा स्ट्रेन म्हणतात. कोरोना विषाणूचेही काही नवीन व्हॅरिएंट दक्षिण आफ्रिका आणि युरोपात आढळले आहेत. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nभारतातही कोरोना विषाणूने स्वतःत काही बदल करून घेतले आहेत का, याचा शोध घेणं गरजेचं आहे. विषाणूच्या गूणसूत्र संरचनेवरून म्हणजेच जिनोम सॅम्पलिंगवरून ते ओळखता येतं. मात्र, त्यासाठी जिनोम सॅम्पलिंग गरजेचं आहे. भारतात सॅम्पलिंगवर आजवर विशेष भर देण्यात आलेला नव्हता. मात्र, यापुढे राज्यांनी जिनोम सॅम्पलिंगसाठीही विशेष काम करावं, अशी सूचनाही पंतप्रधानांनी केली. \n\nयामुळे तुमच्या राज्यात कोरोना विषाणूचा एखादा नवीन व्हॅरिएंट आला आहे का, याची तुम्हाला माहिती मिळेल, असं पंतप्रधान म्हणाले. \n\n'लसीचं वेस्टज तात्काळ रोखावं'\n\nकोरोनावर आज आपल्याकडे लस आहे. या लसीचं उत्पादन सतत सुरू आहे. मात्र, लसीचे डोस वाया जाण्याचेही प्रकार दिसत आहेत. कोरोनाची देशव्यापीच नाही तर जगव्यापी साथ पसरली असताना एक डोसही वाया घालवणं परवडणारं नाही. त्यामुळे हा गंभीर मुद्दा असून त्याला तातडीने आळा घातला पाहिजे, असंही पंतप्रधानांनी सांगितलं. \n\nते म्हणाले, \"कोरोनाविरोधातल्या लढाईत वर्षभरानंतर लसरुपी शस्त्र आपल्या हाती आलं आहे. हे प्रभावी हत्यार आहे. लसीकरणाचा वेग वाढतोय. एका दिवसात 30 लाख लोकांना लस देण्याचा विक्रमही आपण एकदा करून दाखवला आहे. मात्र, यासोबतच लसीचा डोस वाया जाण्याच्या समस्येला अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे.\"\n\n\"तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये जवळपास 10 टक्क्याहून जास्त डोस वाया जात आहेत. उत्तर प्रदेशातही जवळपास हीच परिस्थिती आहे. लस वाया का जाते, याची समिक्षा करण्याची गरज आहे. कारण एकप्रकारे जेवढे टक्के लस वाया जाते तेवढ्या टक्के लोकांचा अधिकार आपण मारत असतो.\"\n\n स्थानिक पातळीवर प्लॅनिंग आणि गव्हर्नंसच्या काही अडचणींमुळे लस वाया जात असतील तर त्या तातडीने दूर करायला हव्या, असंही ते म्हणाले. \n\nपंतप्रधान मोदी म्हणतात, \"मला वाटतं राज्यांनी 'झिरो व्हॅक्सिन वेस्टेज' हे उद्देश ठेवून काम करायला हवं. यात जेवढं यश येईल तेवढंच आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि इतरांना लसीचे दोन डोस..."} {"inputs":"...रजेचं असून सगळ्यांत आधी घर आणि इंटरनेटसारख्या प्राथमिक सुविधा गरीबांना देण्यात याव्यात, असं ते सांगतात. \n\nपरीक्षा कधी होणार आणि मेरिटवर आपल्याला विषय निवडता येणार का याची चिंता सध्या हजारो विद्यार्थ्यांना आहे. JEE आणि NEET च्या परीक्षांची तयारी करणाऱ्यांनाही अशीच काळजी आहे. \n\nCBSEच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे काही पेपर्स लॉकडाऊनपूर्वी झालेले होते. पण कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढू लागल्यानंतर देशभरातल्या सगळ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. \n\nCBSEच्या एकूण 71 विषयांची परीक्षा झाली होती आणि आता उ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा भारतात आहेत का? मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल म्हणाले, \"भारताबाहेर जाण्याची गरज नाही असं आवाहन मी त्या विद्यार्थी आणि पालकांना करीन.\"\n\n\"आपल्याकडच्या शिक्षणाचा दर्जा इतका चांगला आहे की भारतात शिकलेलेल तरूण आज जगभरातल्या अनेक आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ आहेत. हा आपल्या शिक्षणाचा दर्जा आहे. जर परदेशात जास्त चांगलं शिक्षण मिळत असतं तर तिथले विद्यार्थी मग या आघाडीच्या कंपन्यांचे सीईओ असते. NITची मुलं आज जगभरात आघाडीवर आहेत.\"\n\nसरकारने या आघाडीच्या शिक्षण संस्थांची संख्या वाढवली असल्याचंही त्यांनी सांगितलं.\n\nशिक्षणही 'आत्मनिर्भर' होणार - नवं शैक्षणिक धोरण येणार\n\nएकीकडे ग्लोबल झालेले भारतीय जगभरात आपली ओळख निर्माण करत असतानाच यावेळी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 'भारतीयीकरणावर' भर देण्यात येतोय. भारतीय संस्कार आणि भारतातल्या स्थानिक भाषांवर यामध्ये भर दिला जातोय. 22 भाषांतून शिक्षणावर आता जोर देण्यात येतोय.\n\nकोरोनाच्या या काळात जग बदलत असताना शिक्षण पद्धतीही बदलणार असल्याचं रमेश पोखरियाल यांनी म्हटलंय.\n\n\"आता शिक्षण यंत्रणाही स्वावलंबी असेल. म्हणूनच कोरोनाच्या या संकटकाळात विद्यार्थ्यांनी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची गरज नाही. त्यांना देशातच शिक्षण मिळेल.\"\n\n\"नवीन शैक्षणिक धोरण भारतीय मूल्यांवर आधारित असेल. भारताचं व्हिजन आणि संस्कार, जीवनासाठीची मूल्य जगभरात राज्य करतील. आज जगाला याची गरज आहे.\"\n\nकोरोना व्हायरसच्या संकटामुळे आतापर्यंत भारतामध्ये 12 कोटी लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत. अशात मुलांच्या शिक्षणाचा खर्च लोक कसे करणार असं विचारल्यानंतर पोखरियाल म्हणाले, \" आम्ही प्राथमिक शिक्षण देत आहोत. संपूर्ण देशात सर्व शिक्षण मोहीमेअंतर्गत मोफत शिक्षण दिलं जातंय. सरकारी शाळांमध्ये जाण्यावर बंधन नाही. विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये जावं.\"\n\nपण ज्या देशातल्या विद्यार्थ्यांची संख्या ही अमेरिकेच्या लोकसंख्येइतकी आहे, जिथली सुमारे 65% लोकसंख्या तरूण आहे, तिथे त्यांच्या शिक्षणाला कोणत्याही सरकारने प्राधान्य दिलेलं नाही. यासाठीची अर्थसंकल्पात मोठी तरतूदही केली जात नाही. अशा परिस्थितीत कोरोनाचं हे आव्हान विद्यार्थ्यांसाठी संधी ठरणार की पुढे जाण्याच्या संधी भविष्यात कमी होणार, हे अजून स्पष्ट नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"...रण या लशीला मंजुरी मिळाली नाही तर उत्पादन सुविधा उभारण्यासाठी लागणारा सगळा खर्च वाया जाणार आहे. \n\nलशीच्या उत्पादनासाठी अमेरिकेने 'Operation Warp Speed' ही मोहीम आखली आहे. त्यासाठी तब्बल 10 अब्ज डॉलर्स एवढा खर्च येणार आहे. \n\nकुठल्याही लशीचं जेव्हा कारखान्यात उत्पादन घेतलं जातं तेव्हा लस तयार करण्याची प्रयोगशाळेतली पद्धत वापरत नाहीत. यासाठी केकचं उदाहरण देता येईल. लहान केक बनवण्याची पद्धत वेगळी असते. मात्र, तिप्पट सामुग्री वापरून त्याच पद्धतीने मोठा केक बनवला तर तो काठावरून करपलेला आणि आतून कच्चा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े आणि त्यामुळे ते इतरांना संसर्ग देऊ शकतात.\"\n\nकाही लशींच्या वापरासाठी विशेष उपकरणांची गरज असते. काही डीएनए-बेस्ड लसींवर संशोधन सुरू आहे. या लसीचा प्रत्येक डोस देण्यासाठी एका इलेक्ट्रोपोर्शन उपकरणाची गरज असते. कॅन्सरची औषधं देण्यासाठी पू्र्वी इलेक्ट्रोपोर्शन उपकरण वापरायचे. \n\nलहान इलेक्ट्रिक टूथब्रशच्या आकाराचं हे उपकरण असतं. या उपकरणातून निर्माण होणाऱ्या अत्यल्प तीव्रतेच्या करंटमुळे पेशींच्या आवरणातली छिद्र उघडतात आणि या छिद्रातून औषध किंवा लस आत सोडली जाते. \n\nहे उपकरण एकापेक्षा जास्त वेळेला वापरता येत असलं तरी पुरेशा प्रमाणात त्यांचंही उत्पादन करावंच लागणार. शिवाय, आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरण वापरण्याचं प्रशिक्षणही द्यावं लागेल. \n\nलशीसोबत इतरही काही वस्तूंची गरज असते. उदाहरणार्थ- लस ठेवण्यासाठीच्या काचेच्या बाटल्या किंवा कुपी. या कुपी बोरोसिलिकेट या विशिष्ट काचेपासून बनवतात. बाहेरील तापमान बदलाचा या काचांवर परिणाम होत नाही आणि केमिकल रिअॅक्शनची जोखीमही कमी असते. त्यामुळे लसीची गुणवत्ता कायम राखण्यात मोठी मदत होते. \n\nकोव्हिड-19 च्या लसींसाठीसुद्धा या छोट्या-छोट्या बाटल्यांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घ्यावं लागणार आहे. यामुळेसुद्धा लसीचं सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर वितरण करण्यावर मर्यादा येऊ शकतात. \n\nमल्टी-डोस व्हॅक्सिन व्हायल म्हणजेच लसीचे एकापेक्षा जास्त डोस साठवू शकतील अशा कुपी हा यावरचा एक उपाय ठरू शकतो. मात्र, निश्चित वेळेत यातले सगळे डोस वापरले गेले नाही तर डोस वाया जाण्याची शक्यता आहे. जेव्हा मागणी एवढी प्रचंड असते तेव्हा एकही डोस वाया घालवणं परवडणारं नाही. \n\nत्यामुळे लस तयार करणं जेवढं महत्त्वाचं तेवढचं ती सुरक्षित ठेवणं आणि तिची गुणवत्ता कायम ठेवणं महत्त्वाचं असतं. बहुतांश लशींना अतिशय थंड तापमानात ठेवावं लागतं. कोव्हिड-19 साठी ज्या लशींवर संशोधन सुरू आहे त्यापैकी काही लशींना तर अगदी उणे 70 ते उणे 80 एवढ्या कमी तापमानाची गरज आहे. \n\nएवढं कमी तापमान सामान्यपणे प्रयोगशाळांमध्येच शक्य असतं. अनेक मेडिकल सेंटर्समध्ये अशा सुविधा नसतात. \n\nशीतपेट्यांची ही समस्या सोडवण्यासाठी UPS आणि DHL सारख्या वितरक कंपन्या जगभरात अशा शीतपेट्या तयार करणारे फ्रिझर फार्म उघडत आहेत.\n\nलियू म्हणतात, \"तापमानावर लक्ष ठेवण्यासाठी काही कंपन्या लसीच्या कुपींसाठीचे मॉनिटर्सही तयार करत आहेत. वाहतुकीदरम्यान लशीच्या तापमानावर काही परिणाम..."} {"inputs":"...रणं आणि भीम आर्मीचा पाठिंबा \n\nमुस्लीमबहुल अशा कैराना लोकसभा मतदासंघात विधानसभेच्या पाच जागा आहेत. यामध्ये गंगोह, नकुड, सहारनपूर येतं. कैराना, थाना भवन आणि शामली विधानसभा शामली जिल्ह्यामध्ये मोडतात. \n\nयाच भागाला खेटून असलेला मतदारसंघ म्हणजे नूरपूर. सामाजिकदृष्ट्या हा जाट आणि गुजरबहुल भाग आहे. मात्र सैनी, कश्यप जातीची समीकरणंही प्रभावी आहेत.\n\nजाणकारांनुसार समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रीय लोक दल यांनी आघाडी केल्याने भाजपची ताकद कमी झाली. 2014 लोकसभा निवडणुकांवेळी भाजपचं असलेलं वर्चस्व या नि... उर्वरित लेख लिहा:","targets":"कार यासंदर्भात भाजपमधील काही दिग्गज पण असंतुष्ट नेत्यांची नावंही सांगतात, मात्र ते सगळं 'ऑफ द रेकॉर्ड'. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रणाची सुनावणी उत्तर प्रदेशच्या बाहेर झाली तरच पीडितेला न्याय मिळेल, असं म्हटलं. \n\nथ्रिलर सिनेमासारखी घटना\n\n28 जुलै रोजीच्या या घटनेत दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक महिला बलात्कार प्रकरणातील साक्षीदार होती. दुसऱ्या साक्षीदाराचा काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता.\n\nबलात्कार पीडितेच्या वडिलांचं आधीच निधन झालं आहे. तिचे काका काही प्रकरणामुळे जेलमध्ये आहेत. रायबरेलीतील जेलमध्ये काकांना भेटण्यासाठीच कारने जात असताना ट्रकनं उडवलं.\n\nभाजप आमदार कुलदीप सिंह सेंगर\n\nया संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यात आली. त्यानंतर गेल्या वर्षी 13 एप्रिल रोजी आमदार सेंगर यांना अटक करण्यात आली.\n\nआमदार कुलदीप सेंगर आणि त्यांचे कुटुंबीय मात्र या सर्व प्रकाराला कट म्हणत आहेत. सेंगर यांचे कुटुंबीय म्हणत आहत की, \"पीडितेच्या वडील आणि काकांवर गुन्हा दाखल आहे आणि काही जणांच्या मदतीने हे लोक कट रचून आमदाराला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.\" \n\nया संपूर्ण प्रकरणी एसआयटीचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी 363, 366, 376 आणि 506 या कलमान्वये खटला दाखल केला. घटनेवेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने पोक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रणार, यावरून भांडण सुरू होतं आणि त्याला इतका राग आला की तो बॅट घेऊन पळाला. मी त्याच्या मागे धावले आणि त्याच्यावर ओरडले. त्याने ती बॅट जमिनीवर जोरात आपटली आणि ती तुटली. \n\nमला मोठा धक्का बसला. ती तुटलेली बॅट मी दोन दिवस माझ्या जवळ ठेवली आणि दोन दिवस कुणाशीही बोलले नाही. \n\nमला माझाच एखादा महत्त्वाचा भाग कुणीतरी तोडून घेतल्यासारखं वाटलं होतं. पण मला त्यानंतर परत कधी बॅट मिळालीच नाही आणि कुणाबरोबर क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली नाही. \n\nहेच जर एखाद्या मुलाबरोबर घडलं असतं तर त्याला नक्कीच नवीन बॅट मिळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टूचं नाव माझ्यासमोर नव्हतं. \n\nतो एका क्रिकेटवेड्या मुलीचा संघर्ष होता. \n\nखेळाडू होणं म्हणजे काय? हे कॉलेजसाठी क्रिकेट खेळलेल्या बीबीसी तमिळच्या कृतिका कन्नन यांनी सांगतिलं. \n\nत्या सांगतात, \"मी लहान असताना माझ्या चुलत भावंडांसोबत क्रिकेट खेळायचे. मोठी झाल्यावर कॉलेज टीमसाठी खेळले. मी मोठी क्रिकेटपटू होते असा दावा मी करणार नाही. मात्र मी प्रामाणिक होते.\"\n\nभारतीय कुस्तीपटू सोनिका कालीरामन\n\n\"कॉलेजमध्ये रविवार वगळता रोज सकाळी साडेसहा वाजता प्रॅक्टिस असायची. मला आठवतं मी कॉलेजला जाण्यासाठी बस पकडायला धावायचे तेव्हा मुलं मला मांजर म्हणायचे.\" \n\nएक प्रसंग तर मला चांगला आठवतो. रिमझिम पाऊस पडत होता. मी प्रॅक्टिससाठीचा ड्रेस घातला होत. ट्रॅकसुट, जर्सी आणि पाठीवर क्रिकेट कीट. एक मुलगा ओरडला, 'बघा हे कोंबडीचं पिल्लू पावसात खेळायला चाललं आहे. चला जाऊन बघूया' त्यावेळी मी असं दाखवलं जणू मला कसलीच पर्वा नाही, मात्र त्या घटनेनं माझा आत्मविश्वास डळमळला होता. \n\nएक महिला आणि क्रीडा पत्रकार होणं, हा तर वेगळाच अनुभव आहे. \n\nया वर्षी फेब्रुवारीमध्ये युनेस्कोचे सरसंचालक अड्रे अझुले म्हणाले, \"क्रीडा पत्रकारितेत केवळ 4% मजकूर हा महिला खेळांसाठीचा असतो. तर खेळासंबंधीच्या केवळ 12% बातम्या या महिला निवेदक सादर करतात.\"\n\nयावर्षी मार्चमध्ये ब्राझिलच्या एका महिला क्रीडा पत्रकाराने #DeixaElaTrabalhar म्हणजेच 'तिला तिचं काम करू द्या' या नावाने एक मोहीम सुरू केली होती. \n\nब्रुना डिल्ट्री नावाची क्रीडा पत्रकार Esporte Interativo या चॅनलसाठी एका फुटबॉल मॅचच्या विजयोत्सवातून लाईव्ह करत असताना एका फुटबॉलप्रेमीने तिचं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. या कृत्यावर सोशल मीडियातून बरीच टीका झाली. \n\nमी याविषयावर जवळपास एक दशक क्रीडा पत्रकार म्हणून काम केलेल्या माझ्या सहकारीशी बोलले.\n\nबीबीसी मराठीच्या जान्हवी मुळे मुंबईत असतात आणि एका टीव्ही चॅनलसाठी त्यांनी क्रीडा पत्रकार म्हणून काम केलं आहे. \n\nत्या सांगतात, \"हो, हे पुरुषांचं वर्चस्व असलेलं क्षेत्र आहे, आपण हे अमान्य करू शकत नाही. मी जेव्हा क्रीडा पत्रकार म्हणून काम सुरू केलं तेव्हा कुणीच मला गांभीर्याने घेत नव्हतं. मला शूटिंग आणि टेनिस हे खेळ आवडायचे. मात्र सर्वच खेळांची सगळी माहिती नव्हती. या सर्वांशी जुळवून घेणं कठीण होतं. मात्र माझ्या वरिष्ठांपैकी एकाने मला एक गोष्ट सांगितली, एखाद्या खेळाची आवड जप आणि तुझी..."} {"inputs":"...रणारे अॅड. प्रवर्तक पाठक व्यक्त करतात. \n\n\"कोर्टात असणं हे न्यायधीशांच्या अनेक कामांपैकी एक आहे. कोर्टात नसतानाही सकाळी, रात्री किंवा सुट्ट्यांच्या दिवशी न्यायधीश रिसर्च करणं, निकाल लिहिणं, इतर निकाल वाचणं आणि कायद्याचा अभ्यास करणं, अशी काम करतच असतात. त्यामुळे त्यांनाही मोठ्या सुट्ट्यांची गरज आहे,\" असंही ते पुढे म्हणतात.\n\n'केसेस प्रलंबित फक्त सुट्ट्यांमुळे नाही'\n\nन्यायव्यवस्थेतील सुट्ट्यांची इतर शासकीय यंत्रणांशी तुलना योग्य नाही, असं मद्रास हायकोर्टाचे जस्टीस हरी परांथमान (निवृत्त) यांना वाटतं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा बार असोसिएशन, सगळ्या राज्यांचे महाधिवक्ता आणि बार काउन्सिल ऑफ इंडियाने 'आम्हाला सुट्ट्या हव्यात' असं एकमताने सांगितलं,\" अणे सांगतात. \n\nन्यायव्यवस्था कशासाठी आहे, याचाच लोकांना विसर पडल्याचं अणे यांना वाटतं. \"न्यायव्यवस्था ही न्यायधीशांना काम देण्यासाठी किंवा वकिलांना पैसे मिळावे म्हणून तयार केलेली नाहीये तर लोकांचे प्रश्न सुटावेत, त्यांना न्याय मिळावा म्हणून अस्तित्वात आहे. पण या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातोय,\" ते मत व्यक्त करतात. \n\nकोर्टाच्या सुट्ट्यांविरोधात कोर्टातच याचिका\n\nकोर्टांच्या सुट्ट्यांचा विषय अनेकदा चर्चेत आलेला आहे. कोर्टांना सुट्ट्या मिळू नयेत म्हणून कोर्टातच एक आगळीवेगळी याचिका 2018 साली दाखल झाली होती. \n\nसुप्रीम कोर्टाचे वकील आणि भाजपचे प्रवक्ते अश्विनी कुमार उपाध्याय यांनी या याचिकेद्वारे मागणी केली होती की वरीष्ठ कोर्टांनी कमीत कमी 225 दिवस, दिवसाचे कमीत कमी 6 तास काम करावं, असे नियम बनवण्याचे आदेश कोर्टानेच कायदा मंत्रालयाला द्यावेत. \n\n\"ताबडतोब न्याय मिळणं हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. घटनेने हा हक्क सगळ्या भारतीय नागरिकांना दिलेला आहे. कोर्टांच्या सुट्ट्यांमुळे न्यायदानाला उशीर होतो आणि त्याचा त्रास सर्वसामान्य लोकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कोर्टांच्या सुट्ट्या कमी झाल्याच पाहिजेत आणि न्यायधीशांच्या कामाचे तासही वाढले पाहिजेत,\" असं उपाध्याय यांनी याचिकेत म्हटलं होतं. \n\nमाजी सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर\n\nसुप्रीम कोर्टाचे माजी सरन्यायधीश जस्टीस टी. एस. ठाकूर यांनीही 2017 मध्ये अशी सूचना केली होती की कोर्टांच्या उन्हाळी सुट्ट्यांचा उपयोग काही केसेसची सुनावणी करण्यासाठी करण्यात यावा. \n\n\"प्रलंबित खटल्यांचा प्रश्न भारतात नवा नाहीये, पण त्या समस्येने आता अक्राळविक्रळ स्वरूप धारण केलं आहे. एका बाजूला या प्रलंबित खटल्यांमुळे न्यायव्यवस्थेवर प्रचंड ताण पडतोय तर दुसऱ्या बाजूला न्यायदानात होणाऱ्या भयानक उशिरामुळे सर्वसामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललाय.\n\n\"कोर्ट न्यायदानात का उशीर होतो, हे सांगायला कुणाला बांधील नाहीत. त्यामुळे घटनेने दिलेल्या त्वरित न्यायदानाच्या तत्त्वाची अक्षरशः थट्टा होतेय,\" असे उद्गार जस्टीस ठाकूर यांनी त्यावेळेस काढले होते.\n\nअधिकाधिक न्यायधीश नेमण्याची गरज\n\nप्रलंबित खटल्यांच्या समस्येवर तोडगा शोधण्यासाठी अधिकाधिक न्यायधीश नेमणं, हे उत्तर आहे असं मत..."} {"inputs":"...रणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं.\n\nकेतकी चितळे\n\nटीकाकारांच्या मराठी भाषेच्या अज्ञानावरही जोरदार टीका केली. यानंतर ट्रोलिंग सुरू राहिल्याने केतकीने तक्रार दाखल केली. याप्रकरणी तिने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी प्रशासनाला सूचना देत ट्रोलर्सवर कारवाई करण्याची सूचना केली. यानंतर औरंगाबादमधून एकाला अटक करण्यात आली. केतकीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेतली होती. \n\nयुनिफॉर्म सिव्हिल कोडवरील पोस्टही वादाच्या भोवऱ्यात \n\nकेतकीने 1... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्यावर तिला मालिकेतून डच्चू देण्यात आला. केतकी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून एपिलेप्सीसंदर्भात अधिक माहिती देण्याचा प्रयत्न करते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रणाऱ्यासाठीही हा एक सकारात्मक बदल असेल कारण गर्भपात कमी होतील. त्याहून महत्त्वाचं म्हणजे सध्या धोकादायक परिस्थितीत, काही ठिकाणी कायद्याची नजर चोरून जे गर्भपात होतात ते संपतील आणि महिलांना सुरक्षित राहाता येईल. \n\nअनधिकृत गर्भपाताच्या वेळी होणाऱ्या गुंतागुंतींमुळे जगभरात दरवर्षी 50 कोटी डॉलर्स खर्च होतात आणि जवळपास 13 टक्के मातामृत्यू होतात.\n\nमहिलांना आपली गर्भधारणा नियंत्रित करता यायला लागली की जन्मदरातही घट होईल. याने लोकसंख्या कमी होईलच असं नाही, कारण कित्येक महिलांची इच्छा असू शकते की आपल्याला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना काही हक्क राहील का मग?\n\nवेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिवर्सिटीमधल्या रिने फायरमॅन सांगतात, \"एक शक्यता म्हणजे चांगल्या क्वालिटीचे शुक्राणू कोणते यावरून पुरुषांमध्ये स्पर्धा लागेल. चांगल्या दर्जाचे स्पर्म म्हणजे महिलांसाठी एक संपन्न रिसोर्स ठरेल.\"\n\nदुसरं म्हणजे आपलं मुलं आपलंच आहे की नाही याविषयी पुरुषांच्या मनात अविश्वास वाढेल आणि पॅटर्नटी टेस्टचं प्रमाण पण वाढेल. मोठ्या काळानंतर कदाचित पुरुषांच्या शरीरात अशी व्यवस्था तयार होईल की ज्यायोगे आपल्या पार्टनरच्या शरीरात आपले शुक्राणू गेल्यानंतर ते तिथे असणारे इतर शुक्राणू मारून टाकू शकतील किंवा आपल्याच शुक्राणूमुळे गर्भधारणा होईल अशी व्यवस्था करू शकतील.\n\nकोलंबिया युनिव्हर्सिटीत प्राध्यापक असणाऱ्या वेंडी चाकविन सांगतात, \"याचा अर्थातच नातेसंबंधांवर परिणाम होईल. काही पुरुषांना महिलांना स्वतःच्या शरीरावर पूर्ण हक्क आहे हे रूचणार नाही. त्यांना हा त्यांच्या सत्तास्थानाला धोका वाटेल. कदाचित त्यामुळे महिलांना पूर्णपणे बंधनात ठेवण्याचे रस्ते शोधले जातील किंवा महिला किती स्वार्थी आहेत हेही दाखवलं जाईल. आता आपल्या समोर जे जगाचं चित्र आहे ते पूर्णपणे बदलून जाईल. समाजाची मानसिकता बदलावी लागेल आणि आपण एका वेगळ्याच जगात राहायला सुरुवात करू.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रणी आनंद व्यक्त करणारे गाणे प्रसिद्ध केले.\n\nटीम रंजनचे संस्थापक रंजन सिन्हा सांगतात, \"संपूर्ण राज्यात 500हून अधिक रेकॉर्डिंग स्टुडियो आहेत. टीम रंजन एकाहून एक हिट गाणे देणाऱ्या खेसारी लाल यादव आणि पवन सिंग यांच्यासारख्या कलाकारांचं प्रतिनिधित्व करतात.\"\n\nया कलाकारांनी गुड्डू रंगीलाप्रमाणेच गायक म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती आणि मग ते सिल्व्हर स्क्रीनकडे वळले होते.\n\nभोजपुरी संगीत क्षेत्राची वार्षिक उलाढाल 500 कोटींहून अधिक आहे, तर भोजपुरी चित्रपटसृष्टीची वार्षिक उलाढाल 2000 कोटी रुपय... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुणीही गाणे अपलोड करू शकतं आणि यावर सेन्सॉरशिपही नाहीये. हे गाणे म्हणजे संपूर्ण भोजपुरी चित्रपट सृष्टीचं चित्रं आहे आणि आता इतर दर्शकही आमच्याकडे वळत आहेत.\"\n\nसौरभ सांगतात, \"नेटफ्लिक्स आणि इतर ओटीटी प्लॉटफॉर्म भोजपुरी कंटेंट घेण्यासाठी जास्त इच्छुक दिसत नाही. त्यामुळे यावर्षीच्या शेवटापर्यंत आम्ही स्वत:चा ओटीटी प्लॉटफॉर्म लाँच करणार आहोत.\"\n\nखेसरी लाल\n\nसौरभ पुढे सांगतात, \"भोजपुरी चित्रपटसृष्टीत खूप फायदा आहे. पंजाबनंतर दुसऱ्या क्रमांकावर या सृष्टीचा क्रमांक लागतो. भोजपुरी चित्रपटसृष्टी सुरुवातीच्या काळात दक्षिण भारतातील चित्रपटांच्या पावलावर चालली आणि रजनीकांतच्या चित्रपटांपासून प्रेरणा घेतली. यात त्यांनी सामान्य माणसाची भूमिका निभावली होती.\"\n\nते सांगतात, \"आता आम्ही बॉलीवूडप्रमाणे शहरकेंद्रित चित्रपट बनवत आहोत. 'निरहुआ रिक्षावाला' चित्रपट 10 वर्षांपूर्वी बनला होते. इतकंच काय तर तेलुगू आणि अन्य क्षेत्रीय इंडस्ट्रीतही अश्लीलता होती. कालांतरानं चांगला कंटेट यायला लागला.\"\n\nअसं असलं तरी अजून खूप दूरचा पल्ला गाठायचा आहे. लोक एकदम टीका करतात. ते स्वीकार करू इच्छित नाही. गाणे आणि व्हीडिओ अश्लील का झालेत, हे त्यांना समजून घ्यायचं नसतं, असंही ते सांगतात.\n\nरियावरील आक्षेपार्ह गाणे\n\n11 ऑगस्टला राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी विकास गोर उर्फ यादव जी यांच्या अटकेची मागणी करणारं ट्वीट केलं. कारण, या भोजपुरी गायकानं आपल्या गाण्यात अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात शिव्यांचा वापर केला होता.\n\nरिया सध्या मूळचा बिहारचा असलेल्या सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मीडिया ट्रायलचा सामना करत आहे.\n\n2 मिनिट 36 सेकंदांच्या या व्हीडिओत 'रिया तो ****है' (रिया वेश्या आहे) असं म्हटलं आहे. 9 ऑगस्टला बनडमरू नावाच्या यूट्यूब चॅनेलवर हा व्हीडिओ अपलोड करण्यात आला. सुशांतच्या मृत्यूनंतर लगेच प्रसिद्ध करण्यात आलेल्या गाण्यांपैकी हा एक व्हीडिओ होता. या चॅनेलचे 6.68 हजार सबस्क्रायबर आहेत.\n\nयाच दिवशी अपलोड करण्यात आलेल्या एका गाण्यात रियाला तिच्या आईवरुन शिवी देण्यात आली आहे. हे गाणं गायक राम जनम यादवने अपलोड केलं होतं आणि तीन लाख जणांनी ते पाहिलं आहे.\n\nअजून एक गाणं एस म्यूझिक-2 चॅनेलवर अपलोड करण्यात आलं होतं. प्रमोद एलआयसीनं गायलेल्या या गाण्यात रियाला 'वेश्या तुम क्या भागोगी' असं संबोधण्यात आलं होतं.\n\nराष्ट्रवाद आणि स्त्री-द्वेष\n\nपण,..."} {"inputs":"...रणी व्यक्ती होते. राजकारणात व्यावहारिकता जपावी, भावनेला थारा नको, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी तसेच राजकारण केले.\"\n\nबाळासाहेब विखे 40 वर्षं खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून त्यांनी वाजपेयी मंत्री मंडळात केंद्रीय अर्थ राज्य मंत्री, अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं आहे. \n\nबाळासाहेब विखेंना भारत सरकारनं 2010मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित केलं. 30 डिसेंबर 2016ला त्यांचं निधन झालं. \n\nपवार आणि विखे-पाटील संघर्ष\n\nराज्याच्या राजकारणात नेहमीच शरद पवार विरूद्ध विखे असं चित्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"राधाकृष्ण विखे पाटील कृषीमंत्री असताना यांच्यातले वाद कायम समोर येत राहिले.\n\nऊर्जामंत्री असताना अजित पवारांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताब्यात असलेली मुळा-प्रवरा ही सहकारी वीज कंपनी थकीत रकमेमुळे बरखास्त करण्याचे आदेश दिले होते.\n\nराधाकृष्ण विखे पाटील आणि अशोक विखे\n\nबाळासाहेब विखे पाटील यांना राधाकृष्ण विखे पाटील, अशोक विखे आणि राजेंद्र विखे अशी तीन मुलं.\n\nयांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण सुरू ठेवलं, तर अशोक विखे यांनी शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित केलं. \n\nराधाकृष्ण विखे यांनी गेली 5 वर्षं राज्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. पण त्यांचे पुत्र सुजय यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यापासून राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांची पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे. \n\nराधाकृष्ण विखे पाटील\n\nगेल्या 5 वर्षांतील त्यांच्या राजकारणाबद्दल सुधीर लंके सांगतात, \"गेली 5 वर्षं राधाकृष्ण विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेते असतानाही मवाळ भूमिका घेतली. 2014मध्ये देशात भाजपची सत्ता आल्यानंतर काँग्रेसनं आक्रमक व्हायला हवं होतं, पण तसं झालं नाही. उलट त्यांनी मवाळ धोरण स्वीकारलं. काँग्रेस पक्षानंही त्यांच्या कामगिरीचं मूल्यमापन केलं नाही.\" \n\nनगरमधील साम्राज्य टिकवण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारविरोधात मवाळ धोरण स्वीकारलं का, याविषयी ते सांगतात, \"नगरमधील सगळेच नेते जिल्ह्यापुरताच विचार करतात. कारण राज्यातील सगळ्यांत मोठा जिल्हा आणि 12 विधानसभा मतदारसंघ आहेत. \n\n\"या मतदारसंघात सत्ता मिळवून हे नेते जिल्ह्यावरील वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. कारण जिल्ह्यातील राजकारण सहकाराचं आहे. सत्ता गेली की, सगळ्या संस्था, कारखाने ताब्यातून जातील, अशी भीती या नेत्यांना असते. विखे पाटील यांचा विचार केला तर त्यांनी नेहमीच सत्तेसोबत राहणं पसंत केलं. यावेळेस तर त्यांनी काँग्रेसची विचारसरणी आणि तत्त्वांना तिलांजली देत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.\" \n\nराजकारणातील तिसरी पिढी\n\nविखे कुटुंबीयांच्या राजकारणाचा वारसा त्यांची तिसरी पिढी चालवत आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि अहमदनगर जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे नुकतेच भाजपच्या तिकीटावर..."} {"inputs":"...रणे हेच आहे. धराणेशाहीच्या राजकारणामुळे 'आपण आणि आपले कुटुंब' हीच भावना वृद्धिंगत होते, 'देश प्रथम' ही भावना मागे पडते, असेही पंतप्रधान म्हणाले. \n\n3. समितीकडून अदानी-अंबानींना सोयीस्कर अहवाल येईल- राजू शेट्टी \n\nन्यायालयाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे. \"कोर्टानं कायद्याचं समर्थन करणाऱ्या सदस्यांची समिती नेमलेली आहे. ते अदानी आणि अंबानींनी सोयीस्कर होईल असा अहवालच देतील. तो कायद्याच्या स्वरुपात तुमच्या बोकांडी बसवतो. तसंच कदाचित सर्वोच्च न्यायालयाला म्हणायचे असेल,... उर्वरित लेख लिहा:","targets":"न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध केला होता. \n\n\"नथुराम गोडसेंचं समर्थन या देशात कुणीही करू शकत नाही. देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा ज्यांनी खून केला, हत्या केली, अशा व्यक्तीचं या देशात महिमामंडन होऊ शकत नाही. अशाप्रकारे कुणी करण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते चूक आहे. त्याचं समर्थन होऊ शकत नाही,\" अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. \n\n5. भारतीय रेस्टॉरंटच्या मालकाने पाठवला समोसा अंतराळात\n\nब्रिटनमधील चायवाला रेस्टॉरंट या भारतीय रेस्टॉरंटने अंतराळात समोसा पाठवण्यासाठी तीन वेळा प्रयत्न केले. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना यश मिळालं आहे. समोसे पाठवण्यासाठी रेस्टॉरंटचे मालक नीरज यांनी हेलियमच्या फुग्यांचा वापर केला. \n\nपहिल्यांदा त्यांच्या हातातून हेलियमचा फुगा निसटला. दुसऱ्यावेळी पुरेसं हेलियम नव्हतं. तिसरा प्रयत्न यशस्वी ठरला. सध्या या समोश्याचा व्हीडिओ व्हायरल होत असून, त्यात फुग्यासह समोसा अंतराळात जाताना दिसत आहे. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रण्यांना मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने ही केंद्रं निर्णायक ठरली आहेत. दिवसाकाठी शंभर रुपयेही वेतन नसलेल्या प्रजेसाठी अशी केंद्रं वरदान ठरली आहेत. \n\nअनेक विश्लेषकांच्या मते, जयललितांच्या निवडणूक यशात अम्मा कँटीनचा वाटा मोलाचा आहे. कर्नाटकात पुढच्यावर्षी निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने इंदिरा कँटीन सुरू करणं ही राजकीय खेळी आहे. मात्र आम्ही निस्वार्थी दृष्टीकोनातून अन्नछत्रं सुरू केली आहेत, असं काँग्रेसचं म्हणणं आहे. \n\nगरीब जनतेसाठी मुख्यमंत्र्यांनी अन्नछत्रं सुरू करण्याचा निर्णय घेतला असं... उर्वरित लेख लिहा:","targets":"जातो असं वचन प्रसिद्ध आहे. काँग्रेस पक्षाने या वचनाच्या माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याचा विडा उचलला आहे. आमच्याबरोबर जेवणाऱ्या वेंकटेशने वेगळाच मुद्दा मांडला. निवडणुकीनंतर सरकार बदललं तर हे कँटीन बंद होण्याची भीती नागरिकांना आहे, असं वेंकटेशने सांगितलं. \n\nहाच मुद्दा मी राजन यांच्यासमोर मांडला. ते म्हणाले, \"लोकांना केंद्रस्थानी ठेऊन सुरू झालेला प्रकल्प सुरूच राहील. सरकार कोणाचंही असो.\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रण्याचा निर्णय संयुक्त महाराष्ट्र समितीने घेतला आणि समितीच्या नेत्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने झंझावाती प्रचार केला. या निवडणुकीत संपूर्ण मुंबईत काँग्रेसने 395 पैकी 222 जागा जिंकून बहुमत मिळविले पण प. महाराष्ट्रात काँग्रेसचा पराभव झाला. \n\nपश्चिम महाराष्ट्रातील 135 पैकी फक्त 35 जागा काँग्रेसला मिळाल्या. समितीला 96 जागा मिळाल्या. या निवडणुकीत न. वि. गाडगीळ, मालोजीराजे नाईक-निंबाळकर, हरिभाऊ पाटसकर आणि इतर अनेक महत्त्वाचे काँग्रेस उमेदवार पराभूत झाले आणि समितीला अभूतपूर्व यश मिळाले. \n\nसंयुक... उर्वरित लेख लिहा:","targets":"बत जोडून घेण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी ठरले. एवढेच नाही तर बहुजनवादाची भूमिका घेतल्यानं इतर जातसमूहही काँग्रेससोबत आणण्यात ते यशस्वी ठरले. सत्तेत वाटा मिळाल्यानं मराठा आणि इतर समाजातील नेते-कार्यकर्त्यांना सोबत ठेवणं शक्य झालं.\n\nराजकीय विश्लेषक प्रा. नितीन बिरमल सांगतात \"1960 नंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की महाराष्ट्राचे नेतृत्व मराठा समाजाकडे असेल आणि त्याला बहुजन समाजाने मान्यता दिली. ही एक महत्वाची गोष्ट करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. अगदी शिवाजी महाराजांपासून मराठा समाजाकडे परंपरागत नेतृत्व आहे आणि आपण मराठा समाजाचं नेतृत्व मानायला हवं ही बहुजन समाजाची धारणा होती. तसेच या मराठा नेतृत्वाकडून आपला विकास होईल असा विश्वास बहुजन समाजात निर्माण करण्यात यशवंतराव चव्हाण यशस्वी ठरले.\" \n\nपंचायत राज आणि सहकार ठरले हुकमी एक्के\n\nमराठा आणि इतर बहुजन समाजाला सत्तेत वाटा देण्यात काँग्रेस नेतृत्वाला शक्य झाले ते पंचायत राज आणि सहकारी संस्थांमुळे.\n\nतत्कालीन राजकीय व्यवस्थेत आमदार, खासदार आणि मंत्री हीच प्रामुख्यानं सत्तेची पदं होती. स्वातंत्र्योत्तर काळात राजकारणात प्रवेश केलेल्या नव्या उमेदीच्या कार्यकर्त्यांना राजकारणात कसं सामावून घ्यायचं आणि विविध समाज घटकांना प्रतिनिधित्व कसे द्यायचे हा पेच होता. \n\nपंचायत राज व्यवस्थेमुळे हे शक्य झाले. 1962 मध्ये महाराष्ट्रात ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशी त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आली. एवढंच नाही तर या संस्थांना स्वायत्तता देऊन अधिकार देण्यात आले. \n\nत्यामुळे ही नवी सत्तास्थाने निर्माण झाली आणि काँग्रेसनंही आपल्या सोबत आलेल्या मंडळींना या सत्तास्थानांमध्ये वाटा देऊन अगदी गावपातळीपर्यंत आपले वर्चस्व अधिक मजबूत केले. या सत्तास्थानांमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाला मराठा जातीबरोबरच इतर जातींनाही काही प्रमाणात प्रतिनिधित्व देणे शक्य झाले आणि त्यामुळे काँग्रेसचा सामाजिक आधार अधिक व्यापक होत गेला.\n\nदुसरा फायदा झाला तो म्हणजे सहकारी संस्थांचा. 1960 मध्ये महाराष्ट्रात सहकारी कायदा अस्तित्वात आला. यातून शेतीच्या कर्जपुरवठ्यासाठी सहकारी सोसायट्या, बँका, दूध संघ, कारखाने, यांची स्थापना होऊ लागली. सहकारी संस्था ही नवी सत्तास्थाने होती. ग्रामीण अर्थकारणात या संस्थांची मोठी भूमिका होती. त्यामुळे या संस्थावरील ताबा ही राजकारणाच्या दृष्टीने महत्वाची बाब होती. या सहकारी संस्थांच्या..."} {"inputs":"...रण्याची शक्यता तीस टक्के असल्याचं\" म्हणत त्यांनी लोकांना धडकी भरवली होती.\n\nअशाप्रकारची वक्तव्य करूनसुद्धा बायडन यावेळच्या निवडणूक प्रचार मोहिमेदरम्यान कृष्णवर्णीय नागरिकांमध्ये बरेच लोकप्रिय होते. मात्र, एका कृष्णवर्णीय मुलाखतकाराला दिलेल्या मुलाखतीत बायडन यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता.\n\nशार्मलेन थॉ गॉड यांना दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, \"ट्रम्प आणि मी यापैकी कुणाची निवड करायची, असा पेच तुम्हाला पडत असेल तर तुम्ही कृष्णवर्णीय नाही.\"\n\nबायडन यांच्या या बेताल वक्तव्यावर अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ओढून त्यांची गळाभेट घेतात. ते मन जिंकणारे नेते आहेत. ते बनावट नाही. ते कसलंच ढोंग करत नाहीत. अगदी सहजपणे लोकांमध्ये मिसळतात.\"\n\n बायडन यांच्यावरचे आरोप\n\nगेल्यावर्षी आठ महिलांनी पुढे येत जो बायडन यांच्यावर असभ्य स्पर्श, आलिंगन आणि चुंबन घेण्याचे आरोप केले होते. तसंच अमेरिकेतल्या काही न्यूज चॅनेल्सने जो बायडन यांच्या काही क्लिप्स दाखवल्या होत्या ज्यात ते सभांमध्ये महिलांशी अगदी जवळून संवाद साधत असल्याचं दिसतंय. या क्लिप बघितल्यावर ते काही महिलांच्या केसांचा वास घेत आहेत, असंही वाटतं. \n\nया आरोपांचं उत्तर देताना जो बायडन यांनी म्हटलं की, आपण भविष्यात महिलांशी बोलताना अधिक खबरदारी बाळगू. \n\nमात्र, तारा रिड नावाच्या एका महिलेने बायडन यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. तीस वर्षांपूर्वी बायडन यांच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्यांनी आपला लैंगिक छळ केला होता, असं रिड यांचं म्हणणं आहे. \n\nया आरोपाचं बायडन यांनी खंडन केलं होतं. त्यांच्या प्रचार टीमनेही असं काही घडलं नसल्याचं याचं स्पष्टीकरण दिलं आहे. \n\nमात्र, डझनभराहूनही अधिक महिलांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, असा युक्तिवाद बायडन यांचे समर्थकही करू शकतात. \n\nअमेरिकेत #MeToo आंदोलन सुरू झालं तेव्हापासून बायडनसह डेमोक्रेटिक पक्षाच्या नेत्यांचा यावर भर राहिला आहे की समाजाने स्त्रियांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशावेळी बायडेन यांच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देऊन ते नाकारण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यामुळे महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्यांची निराशा होऊ शकते. \n\n एका मुलाखतीत तारा रीड यांनी म्हटलं, \"बायडन यांचे सहकारी माझ्याविषयी अतिशय अश्लाघ्य भाषेत बोलतात. सोशल मीडियावरही माझ्याविषयी भयंकर बोलत आहेत.\"\n\n\"ते स्वतः बोललेले नाहीत. मात्र, त्यांच्या प्रचारात जे सांगितलं जातं की त्यांच्याजवळ जाणं सुरक्षित आहे तर ते तसं नाही. हा शुद्ध दांभिकपणा आहे.\"\n\nसामान्यांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे पूर्वी बायडन यांना त्रासही झाला आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांना वाटतं की त्यांच्या याच स्वभावाचा यावेळी फायदा होईल.\n\nजो बायडन यांच्या प्रचार टीमने हे आरोप फेटाळले आहेत. \n\nचुका टाळणे\n\nसामान्यांमध्ये मिसळण्याच्या स्वभावामुळे पूर्वी बायडेन यांना त्रासही झाला आहे. मात्र, त्यांच्या समर्थकांना वाटतं की त्यांच्या याच स्वभावाचा..."} {"inputs":"...रण्यात आली होती, आणि पक्षानं देखील माझ्या नावाची शिफारस त्यावेळी केली होती. पण, तेव्हा ते होऊ शकलं नाही. मात्र मला सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात रस होता आणि आजही तो आहे. त्यामुळे आपण विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक आहोत,\" असं ते म्हणालेत.\n\nदरम्यान, पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बीबीसीनं संपर्क केला तेव्हा त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही.\n\nरिपब्लिकन पक्षाकडून एका जागेची मागणी \n\nमहाराष्ट्रात विधान परिषदेच्या 9 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपच्या वाट्याला चार जागा... उर्वरित लेख लिहा:","targets":"त मानली जात आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रत बायोटेक' यांना लशींच्या मागणीसाठी पत्रव्यवहार झाला आहे. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी या दोन्ही उत्पादकांना लिहिलेल्या पत्रात महाराष्ट्राला एकूण 12 कोटी डोसेसची गरज असल्याचं लिहिलं आहे आणि ते हा पुरवठा कसा करू शकतील याबद्दल विचारणा केली आहे. \n\nपण राजेश टोपेंच्या माहितीप्रमाणे या पत्रव्यवहाराला या दोन्ही भारतीय उत्पादकांचा कोणताही प्रतिसाद आलेला नाही. त्यामुळे राज्य सरकार अद्याप पुरवठ्याबाबत साशंक आहे. महाराष्ट्रात या 18 ते 45 या वयोगटातील लोकसंख्या 5 कोटी 70 लाख इतकी आहे आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी केली. \n\nउद्या (बुधवारी) होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. पण जरी टेंडर निघालं तरी 1 मे पर्यंत नवी लस महाराष्ट्राला मिळेल काय? त्यावर अद्याप स्पष्टता नाही. \n\nराज्यांनी परदेशी कंपन्यांकडून करायच्या खरेदीसंदर्भात केंद्र सरकारचे नियम स्पष्ट झालेले नाहीत. ज्यांना अमेरिका वा युरोपमध्ये मान्यता मिळाली आहे त्या लशींना तात्काळ मंजुरी केंद्र सरकारनं दिली खरी, पण त्यानंतर कोणत्याही परदेशी उत्पादकांसोबत चर्चा अंतिम टप्प्यात गेल्याचं वृत्त नाही. \n\n'फायजर'शी चर्चा होत असल्याच्या बातम्या आल्या आणि कंपनी ना नफा ना तोटा तत्वावर सरकारांना केवळ लस पुरवेल अशा बातम्याही आल्या, पण पुढे त्याचं काय झालं हे अद्याप स्पष्ट नाही. अमेरिकेनं भारताला जाहीर केलेल्या मदतीमध्ये लशींच्या पुरवठ्याचा उल्लेख आहे. पण तो कसा होणार आणि केव्हा हेही स्पष्ट नाही. \n\nत्यामुळे 1 मे पर्यंत परदेशी लसनिर्मिती कंपन्यांकडून लस घेण्याच्या घोषणा, या केवळ घोषणाच ठरणार असल्याची चिन्हं आहेत. सत्तेत असणा-या पक्षांमध्ये मोफत लस देण्यावरुन श्रेयवादाची लढाई सुरू आहे, पण मुळात श्रेय घेण्यासाठी लस येणार कुठून याचं उत्तर कोणाकडेच नाही. \n\nकेंद्र सरकारनंही याबद्दल अधिक स्पष्टीकरण दिलं नाही आहे. त्यामुळे 1 तारखेला 18 वर्षांवरील नागरिकांना लस मिळणार की तो मुहूर्त पुढे ढकलावा लागणार, हा प्रश्न अगोदर विचारला जातो आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...रत या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, \"हे अतिशय दु:खद आहे. लष्कराच्या सुरुवातीच्या चौकशीत लक्षात आलं की ही एक मानवी चूक आहे. अमेरिकेने केलेल्या दु:साहसामुळे आधीच संकट ओढवलं आहे आणि त्यात ही घटना घडली. आम्ही या प्रकरणी माफी मागतो. आम्ही लोकांच्या दु:खात सहभागी आहोत.\"\n\nबुधवारी इराणने इराकमधील अमेरिकी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ला करण्यास सुरुवात केल तेव्हा आंतरराष्ट्रीय हवाई मार्गात बदल करण्यात आले होते. अमेरिकेने त्यांच्या विमानानला इराणच्या हवाई क्षेत्राचा वापर न करण्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारे प्रवासी विमान पाडलं जाण्याची ही पहिलीच वेळ नाही.\n\n2014 साली युक्रेनमध्ये रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्रानं मलेशियन एयरलाईन्सचं MH 17 हे विमान पाडलं, त्यात 298 जणांचा मृत्यू झाला.\n\n1988 साली इराणचं एक प्रवासी विमान अमेरिकन अमेरिकन युद्धनौकेनं केलेल्या हल्ल्यामुळे कोसळलं होतं, त्यात 290 जणांचा जीव गेला.\n\n1983 साली कोरियातलं प्रवासी विमान भरकटून सोव्हिएत हद्दीत गेलं, तेव्हा त्यावर सोव्हिएत फायटर जेटनं हल्ला केला. त्यात 269 प्रवाशांचा जीव गेला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रता आले. त्यामुळे सध्याच्या पक्षांतराला पेव फुटलं आहे, खरंतर हे बहुजन समाजाचं अपयश आहे. उच्च वर्गातील लोक लढतात ते पद्धतशीरपणे इतर वर्गाचा वापर करून घेतात. \n\nनव्वदीच्या दशकानंतर राजकारणाची समीकरणं बदलली. मागच्या वीस ते पंचवीस वर्षांचा विचार केला तर देशात भाजप तीनवेळा आणि काँग्रेस दोनवेळा सत्तेत आली. त्याचप्रमाणे राज्यात ही 95 पासूनचा विचार केला तर समान पातळीवर दोन्ही बाजूच्या पक्षांना संधी मिळाली आहे.\"\n\n\"काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सत्ता भोगली मात्र ऐनवेळी ते त्यांना सोडून जात आहेत. यातील... उर्वरित लेख लिहा:","targets":". त्यामुळे त्यांना घेऊन भाजपनं मोठा डाव खेळला. भाजपमध्ये गेल्यानंतर मोहिते पाटलांनीही गंभीरपणे राजकारण केलं. पवारांचं प्रस्थ संपवण्यासाठी त्यांनी अनेक नेत्यांना भाजपमध्ये आणण्याचे प्रयत्न केले.\n\nरणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना माढा लोकसभेत विजय मिळाल्यानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे आता अधिक जोमाने ते भाजपसाठी प्रयत्न करत आहेत. आणखी काही नेतेही भाजपच्या वाटेवर आहेत. कदाचित स्वबळावर लढू शकतात इतकी त्यांची ताकद सोलापूर जिल्ह्यात झाली आहे,\" असं मुजावर यांनी सांगितलं.\n\n\"राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांना दणका दिल्याशिवाय काहीच शक्य नसल्यामुळे त्यांनी हे आव्हान स्वीकारलं. त्यामुळेच पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामतीसह सांगली, सातारा सोलापूर या भागात भाजपनं लक्ष केंद्रीत केलं आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं खच्चीकरण केलं. पण राष्ट्रवादी टिकून होती. \n\nत्यामुळेच या पक्षातील नेत्यांवर भाजपने लक्ष केंद्रीत केलं. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्याच नेत्यांना सोबत घेऊन अजित पवार, जयंत पाटील यांना थेट आव्हान देण्याची भाजप-सेनेची रणनिती आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता सांगतात.\n\nगटातटाच्या राजकारणाचा राष्ट्रवादीला फटका \n\nएजाजहुसेन मुजावर पुढे सांगतात, \"करमाळ्याच्या रश्मी बागल म्हणजेच राष्ट्रवादी असं समीकरण होतं. पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची ताकद आहे म्हटलं जात होतं, पण परिचारक गेल्यानंतर तिथं त्यांच्या पक्षाला फटका बसला. माळशिरसमध्ये मोहिते पाटलांनी पारडं पलटवलं आहे.\"\n\nरश्मी बागल यांचा शिवसेना पक्षप्रवेश.\n\nसंजय शिंदे, बबन शिंदे, दिलीप सोपल, परिचारक असे गट इथं कार्यरत आहेत. एकूणच या भागात गटा-तटांचं राजकारण पाहायला मिळतं. नेत्यांनी पक्षवाढीपेक्षाही आपल्या गटाचं बळ वाढवण्यासाठी राजकारण केलं. मतदारही त्यांच्या गटांनाच मतदान करतात. त्यामुळे भाजपने याचा चांगला अभ्यास करून त्यांना हाताशी धरलं आणि या भागात चंचुप्रवेश केला.\"\n\nसहकार-असहकार\n\n\"सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्र हा साखर कारखान्यांचा, सहकार क्षेत्राचा आणि संस्थांचं राजकारण असलेला पट्टा आहे. यापूर्वी या क्षेत्रावर राष्ट्रवादी काँग्रेसची पकड होती. विधानसभेला कारखान्यांचे ऊस उत्पादक शेतकरी महत्त्वाचे असतात. हे मतदानावरती प्रभाव पाडतात. \n\nत्यांना खूश ठेवायचं असेल तर त्यांना योग्य दर देणं गरजेचं आहे. त्यासाठी सरकारकडून पॅकेज मिळवणं तसंच सत्तेचा लाभ घेणं..."} {"inputs":"...रता येईल, कोणत्या देशांतून आम्हाला जावं लागेल याचा विचार करायला मी सुरुवात केली, आणि मग लक्षात आलं की हे देश एकमेकांना जोडलेले आहेत,\" अनुपम सांगतात. \"मग आम्ही अगदी बारकाव्यांनिशी आखणी करायला सुरुवात केली, भरपूर व्हिसांसाठी अर्ज केले आणि सगळं जुळून आलं.\"\n\nनशीब खरंच बलवत्तर होतं. कारण त्यांना इतक्या दिवसांच्या प्रवासात फक्त एकदाच त्यांचा मार्ग बदलावा लागला. दक्षिण पूर्व आशियामधून सीमा ओलांडताना त्यांना सुरक्षेच्या कारणांमुळे मार्ग बदलावा लागला. पण ते वगळता ते त्यांच्या मूळ योजनेनुसारच प्रवास करत आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठिंबा देण्यात मला आनंद मिळतो आणि आता इथे येऊन त्यांना खेळताना प्रत्यक्ष पाहणं उत्साहवर्धक आहे.\"\n\n\"असा प्रवास आयुष्यात एकदाच घडतो आणि आयुष्य बदलून टाकतो. आम्ही इतक्या नवीन गोष्टी शिकलो, आयुष्य नवीन प्रकारे जगायला शिकलो.\"\n\nअनुपम माथुर यांचा मुलगा अविव.\n\n\"आम्हाला हे करता आलं याबद्दल मी कृतज्ञ आहे. आम्ही सिंगापूरहून 17 बॅग्स घऊन निघालो तेव्हा भारताच्या हाय कमिशनरही आम्हाला हिरवा झेंडा दाखवला. आणि कारमध्ये वर्ल्ड कप आणण्यासाठी 18व्या बॅगकरता जागा ठेवायला सांगितलं!\"\n\nपण या कुटुंबाला आता कदाचित त्या बॅगेची गरज भासणार नाही. \n\nया माथूर कुटुंबाची एकमेव उमेद होती की त्यांच्या या प्रवासाचा शेवट गोड होईल 14 जुलैला भारतीय टीमच्या विजयासोबत. पण आता तसं तर होणार नाही, हे स्पष्ट झालंय.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रताच्या दख्खन पठारावर ज्वालामुखींचे प्रचंड उद्रेक झाले होते.\" \n\n\"तरीसुद्धा पॅलिओसिन आणि ईओसिन युगात डायनासोरच्या सर्वसाधारण जीवशास्त्रात फारसे बदल झाले नसते. \n\nया युगातही क्रिटॅशिअस युगातील डायनसोर सहज जगू शकले असते,\" असं ते म्हणतात. \n\n'युनिव्हर्सिटी ऑफ एडिंबरा'मधील प्रा. स्टिफन ब्रसेट यांच्या मते, बदलत्या हवामानात डायानासोर चांगल्यापैकी जगू शकले असते. \n\nते म्हणाले, \"क्रिटॅशिअस युगाच्या अखेरीस डायनासोर बदलांना जुळवून घेऊ शकेल. नष्ट होणाऱ्या प्राण्याच्या गटांची लक्षणं त्यांच्यात दिसत नव्हती. उत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी सोप्या असल्याने डायनसोरचा आकार घटला असता. मेसोझोईक हे महाकाय डायनासोर लुप्त झाले असते. \n\nसपुष्प वनस्पतींच्या जोडीने फळे आली. त्यांची उत्क्रांती सस्तन प्राणी आणि पक्षांच्या जोडीनंच झाली. \n\nया साधनसंपत्तीचा लाभ घेण्यासाठी माकडांसारख्या डायनासोरची उत्पत्ती झाली असती, जशी प्रायमेटसीची उत्पत्ती झाली तसंच. \n\nअनेक पक्षी फळं खातात. तसंच नॉन बर्ड डायनासोर फलाहारी बनले असते, असं बोनान म्हणाले. \n\nब्रसेट म्हणतात, \"लहान आकारांचे पंख असणारे डायनासोर प्रायमेटसच्या मार्गाने गेले असते. काही जणांनी परागकण एका फुलाकडून दुसऱ्या फुलांवर नेले असते.\" \n\nगवताळ प्रदेशांच्या निर्मितीनं काय बदललं?\n\nआणखी एक महत्त्वाची घटन घडली ती 34 दशलक्ष वर्षांपूर्वी. ईओसीन आणि ओलिगोसिन या युगांच्या सीमेवर दक्षिण अमेरिका आणि अंट्राक्टिका अलग झाले. \n\nयातून 'अंटार्क्टिक आईस कॅप'ची निर्मिती झाली. यामुळं जग थंड आणि कोरडं झालं. \n\nजर डायनासोरस असते तर त्यांना उत्क्रांतीचा लाभ झाला असता, असे काही संशोधकांना वाटतं\n\nओलिगोसिन आणि नंतर मायोसिन युगात पृथ्वीवर गवताळ प्रदेशांची निर्मिती झाली. \n\nहोल्ट्झ म्हणाले, \"या काळात शिडशिडीत पायांचे आणि वेगाने धावणारे शाकाहारी प्राणी मोठ्या संख्येनं वाढले.\"\n\nते म्हणाले, \"पूर्वी जंगलात लपता येत होतं, उडी मारू स्वतःचा बचाव करता येत होता. परंतु गवताळ कुरणांवर लपण्यासाठी जागा नव्हती.\" \n\nइतिहासातील या काळात चराऊ प्राण्यांची आणि त्यांची शिकार करणाऱ्यांची संख्या वाढली. \n\nसाऊदॅम्प्टनमधील पृष्ठवंशीय पॅलिएंटोलॉजिस्ट डॅरेन नॅश म्हणाले, \"यास्थितीत धावणारे, गवत खाणारे डायानासोर ट्रिसेरॅटॉप्स, हायप्सिलोफोडॉन या डायनासोरचे वंशज असते.\" \n\nसस्तन प्राण्यांना विकसित होण्यात बराच वेळ लागला. त्यांच्याशी तुलना करता डायानासोरला उत्पत्तीचा लाभ झाला असता. गवताळ प्रदेशांशी त्यांनी फार वेगाने जुळवून घेतलं असतं. \n\n1000 दातांचा डायनासोर\n\nडकबिल्ड हॅड्रोसोर या डायनासोरला 1000 दात होते. तर घोड्याला फक्त 40 दात आहेत. \n\nडायनासोरना सस्तन प्राण्यांपेक्षा चांगली दृष्टी असती. रंगांच्या वाढीव दृष्टीमुळं शत्रू ओळखण्यात ते अधिक सक्षम असते. जमिनीवरील गवत खाता येण्यासाठी मानेची आणि तोंडाची रचना विकसित झाली असती. \n\n\"गेल्या 26 लाख वर्षांतील विविध हिमयुगांचाही सामना डायनासोरना करावा लागला असता. पण आपल्याला माहीत आहे की क्रिटेशिअस युगातील डायनासोरस आर्कटिक्ट सर्कलच्यावरही..."} {"inputs":"...रतात काहीजण सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nआरिफ़ मोहम्मद ख़ान\n\nया समितीचा निर्णय काय असेल, ते माहीत नाही पण भारतात आज ज्या विचारसरणीचं सरकार आहे ते फैज यांनी ही कविता लिहीली त्यावेळच्या पाकिस्तानातल्या सरकारइतकंच उजव्या विचारसरणीचं असल्याचे संकेत अशा प्रकारची चौकशी समिती स्थापन करण्यातून मिळतात. \n\nफक्त कवी फैजच नाहीत तर प्रसिद्ध इतिहासकार प्राध्यापक इरफान हबीबदेखील सध्या चर्चेत आहेत. \n\nकालपर्यंत इरफान हबीब यांना विरोध करणारेही आज त्यांचे चाहते झाले आहेत. \n\nनेमकं काय घडलं?\n\nकेरळच्या कुन्नूर विद्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुंगातही डांबण्यात आलं होतं. \n\nभारतामध्ये सध्या सुरू असणाऱ्या सरकारविरोधी आंदोलनांमध्ये काही जण ही कविता म्हणत आहेत, किंवा या कवितेच्या ओळी असणारी पोस्टर्स आणि बॅनर्स पहायला मिळत आहेत. \n\nसत्तेचा दरबार आणि जनतेचा दरबार असे एकूण दोनच दरबार असतात, असं हबीब जालिब यांचं म्हणणं होतं. ते स्वतःला अभिमानाने 'अवामी शायर' म्हणजे लोककवी म्हणवत. \n\nनामवर सिंह यांनी पाश यांना शापित कवी म्हणणं अगदी योग्य होतं. कारण सत्तेचा विरोध करणारा प्रत्येक कवी, लेखक आणि कलाकार खरंतर शापितच असतो. \n\nफैज यांची नज्म - हम देखेंगे\n\nहम देखेंगे\n\nलाज़िम है कि हम भी देखेंगे\n\nवो दिन कि (क़यामत का) जिसका वादा है\n\nजो लोह-ए-अज़ल (विधि के विधान) में लिखा है\n\nजब ज़ुल्म-ओ-सितम के कोह-ए-गरां (बड़े पहाड़) \n\nरुई की तरह उड़ जाएँगे\n\nहम महकूमों (शासितों) के पाँव तले\n\nये धरती धड़-धड़ धड़केगी\n\nऔर अहल-ए-हकम (सत्ताधीश) के सर ऊपर\n\nजब बिजली कड़-कड़ कड़केगी\n\nजब अर्ज-ए-ख़ुदा के काबे से सब बुत (मूर्ति यहां सत्ता का प्रतीक) उठवाए जाएँगे\n\nहम अहल-ए-सफ़ा (साफ़-सुथरे लोग) मरदूद-ए-हरम (प्रवेश से वंचित लोग)\n\nमसनद पे बिठाए जाएँगे \n\nसब ताज उछाले जाएँगे\n\nसब तख़्त गिराए जाएँगे\n\nबस नाम रहेगा अल्लाह का\n\nजो ग़ायब भी है हाज़िर भी\n\nजो मंज़र (दृश्य) भी है नाज़िर (दर्शक) भी \n\nउट्ठेगा अन-अल-हक़ (मैं सत्य हूं) का नारा\n\nजो मैं भी हूँ और तुम भी हो\n\nऔर राज करेगी ख़ल्क़-ए-ख़ुदा (आम जनता)\n\nजो मैं भी हूँ और तुम भी हो\n\nफैज यांची मुलगी म्हणते...\n\nफैज अहमद फैज यांची नज्म - 'हम देखेंगे' ही हिंदू विरोधी आहे वा नाही हे तपासण्यासाठी आयआयटी कानपूरने समिती स्थापन केली. या नज्मला हिंदू विरोधी म्हणणं हास्यास्पद असल्याचं फैज यांच्या मुलीने म्हटलंय. \n\nजे लोकांना म्हणायचं होतं तेच आपले वडील लिहायचे असं चित्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या सलीमा हाश्मी यांनी म्हटल्याचं इंडियन एक्स्प्रेसने म्हटलंय. \n\nत्यांनी म्हटलंय, \"फैज अहमद फैज यांच्या 'हम देखेंगे'ला हिंदू विरोधी म्हणणं दुःखद नाही तर हास्यास्पद आहे. या कवितेतून देण्यात आलेल्या संदेशाची एक समिती तपासणी करणं हे दुःखद नाही. उलट त्यांची उर्दू शायरी आणि त्याच्या रुपकांमध्ये रस निर्माण होईल अशा दुसऱ्या दृष्टीकोनातून याकडे पहायला हवं. फैज यांच्या ताकदीला कमी लेखू नका.\"\n\nसर्जनशील लोक हे 'हुकुमशहांचे नैसर्गिक शत्रू' असतात, असं सलीमा हाशमी यांनी म्हटलंय. \n\nया कवितेच्या..."} {"inputs":"...रताने फेटाळला होता.\n\nजाधव यांना 3 मार्च 2016रोजी बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आली होती. जाधव यांचा इराणमध्ये खासगी उद्योग होता आणि तिथून त्यांचं अपहरण करण्यात आलं, असं भारताचं म्हणणं आहे. \n\nजाधव यांना 'कॉन्स्युलर अॅक्सेस' म्हणजे भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांसोबत बोलण्याचा अधिकार न देऊन पाकिस्तानने व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा युक्तिवाद इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये भारताने केला आहे.\n\nतसंच जाधव यांच्या खटल्याची सुनावणी करताना पाकिस्तानने रीतसर प्रक्रियेचंही पालन न करण्यात आल्याचं भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"जाहीर केलं.\n\n• कुलभूषण भारतीय नागरिक असल्याचं भारताने स्वीकारलं पण ते हेर असल्याचं मात्र नाकारलं. कुलभूषण इराणमध्ये कायदेशीररित्या व्यापार करत होते आणि त्यांचं अपहरण करण्यात आल्याची शंका भारत सरकारने व्यक्त केली.\n\n• 25 मार्च 2016 रोजी पाकिस्तानने एका प्रेस रिलीजच्या माध्यमातून जाधव यांच्या अटकेची माहिती भारतीय प्रशासनाला दिली. कुलभूषण हे भारतीय नागरिक असले तरी ते हेर नसल्याचं भारताने म्हटलं. \n\n• कुलभूषण जाधव यांच्या तथाकथित कबुलीजबाबचा एक व्हीडिओ पाकिस्तानने प्रसिद्ध केला.\n\n• या व्हीडिओमध्ये कुलभूषण असं सांगतात की 1991मध्ये ते भारतीय नौदलात सामील झाले होते. \n\n• प्रसिद्ध करण्यात आलेल्या या व्हीडिओत कुलभूषण यांनी सांगितलं आहे की ते 1987मध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये होते.\n\n• हा व्हीडिओ सहा मिनिटांचा आहे आणि त्यात 'मी 2013मध्ये त्यांनी रॉसाठी काम करायला सुरुवात केली' असं कुलभूषण सांगताना दिसतात. \n\n• पाकिस्तानचे तेव्हाचे परराष्ट्र मंत्री सरताज अजीज यांनी 7 मार्च 2016रोजी त्यांच्या संसदेत सांगितलं की जाधव यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. जाधव यांच्याशी संबंधित डॉसियरमध्ये काही जबाब असले तरी तो ठोस पुरावा असू शकत नसल्याचंही त्यांनी म्हटलं. हे विधान चुकीचं असल्याचं निवेदन त्याच दिवशी परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलं.\n\n• कुलभूषण जाधव यांचा छळ होत असल्याचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने 30 मार्च 2016ला म्हटलं.\n\n• जाधव यांना 'कॉन्स्युलर अॅक्सेस' देण्याची भारताची विनंती पाकिस्तानने 26 एप्रिल 2017 रोजी सोळाव्यांदा नाकारली. \n\n• 10 एप्रिल 2017ला पाकिस्तानी लष्कराच्या जनसंपर्क विभागाने (ISPR) ने जाधव यांना लष्करी न्यायालयाने मृत्यूदंड सुनावल्याचं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केलं.\n\n• इस्लामाबादच्या कामामध्ये भारत ढवळाढवळ करत असून आमचा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं निवेदन संयुक्त राष्ट्र महासंघाचे महासचिन ऍण्डोनिओ गुटेरश यांच्याकडे देण्यात आल्याचं 6 जानेवारी 2017ला पाकिस्तानने सांगितलं.\n\n• 16 वेळा कॉन्स्यलर अॅक्सेस नाकारण्यात आल्यानंतर 8 मे 2017रोजी भारताने संयुक्त राष्ट्रांकडे याचिका दाखल केली. हे व्हिएन्ना कराराचं उल्लंघन असल्याचं भारताने म्हटलं.\n\n• सुनावणी पूर्ण होईपर्यंत जाधव यांचा मृत्युदंड स्थगित करण्याचे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायलयाने 9 मे 2017रोजी दिले.\n\n• 17 जुलै 2018 रोजी..."} {"inputs":"...रतीमध्ये मी मदत शोधण्याचा प्रयत्न केला. जर तेव्हा माझ्याजवळ निम्बसारखं काही उपकरणं असतं तर मला लवकर मदत मिळाली असती.\" \n\nनिम्ब या स्मार्ट रिंगमध्ये जीपीएस आहे.\n\nया सारखी आणखी उपकरणं बाजारात उपलब्ध आहेत. 'रिवोलर'च उदाहरण घ्या ना. यावर एक क्लिक केलं तर आपल्या जवळच्या व्यक्तींना आपला ठावठिकाणा कळतो आणि तीनदा क्लिक केलं तर आपण धोक्यात आहोत आणि आपल्याला मदत हवी आहे असं त्यांना समजतं. \n\nत्याहून अत्याधुनिक उपकरणं देखील बाजारात मिळतात. 'ऑकली' या कंपनीने 'ब्लिंक' नावाचं एक उपकरण तयार केलं आहे. हे उपकरण एख... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचं प्रमाण कमी होऊ शकेल. \n\n\"महिलांबाबत आदर बाळगणे, त्यांचा सन्मान राखणे किंवा त्यांची संमती घेण्याचं महत्त्व अशा लोकांना सांगण्याबाबत तंत्रज्ञान काय भूमिका बजावतं?\" असा प्रश्न त्या विचारतात. \n\nहे पालिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ: कोणी छेड काढली तर असा शिकवा धडा\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रतीय संघातून पदार्पणाची संधीही मिळाली. \n\nपण जितक्या वेगानं हार्दिकनं ही झेप घेतली होती, तितक्याच वेगानं तो खाली येऊन आदळला आहे आणि टीव्हीवरच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं हार्दिकच्या कारकीर्दीवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. तर ज्याच्या 'कॉफी विथ करण' या टॉक शोमध्ये हार्दिकनं वादग्रस्त वक्तव्य केली, त्या करण जोहरनं अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. \n\nदुसरीकडे हार्दिक केवळ २५ वर्षांचा आहे, त्यानं माफी मागितल्यानं हा विषय सोडून द्यायला हवा, असं मत काही चाहते मांडत आहेत. पण खरंच हा विषय असाच सोडून द... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रियांचा अपमान करणारंच आहे, याची जाणीव खेळाडू आणि चाहते सर्वांनाच व्हायला हवी. \n\nजागरुकता निर्माण करण्याची गरज\n\nसर्वच क्रिकेटर दोषी आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही. कसं वागायचं याचा वस्तुपाठ काही क्रिकेटर्सनीच घालून दिला आहे.\n\nहार्दिक आणि के. एल. राहुलची वक्तव्यं समोर आल्यावर राहुल द्रविडचा एक जुना व्हीडियो व्हायरल झाला आहे. कित्येक वर्षांपूर्वी MTV बकरा या शोमध्ये सायली भगतनं पत्रकार बनून द्रविडची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याला थेट लग्नाची मागणी घातली होती. द्रविडनं स्पष्ट नकार दिला आणि ज्या पद्धतीनं ती परिस्थिती हाताळली, त्याचं आजही लोक कौतुक करत आहेत. \n\nहार्दिकचा सध्याचा कर्णधार विराट कोहलीही सुरुवातीपासून आक्रमक आणि बिनधास्त म्हणूनच प्रसिद्ध आहे. पण पत्नी अनुष्का शर्मावर टिप्पणी करणाऱ्या ट्रोल्सना त्यानं वेळोवेळी दिलेलं सडेतोड उत्तर वाहवा मिळवून गेलं.\n\nसर्वच क्रिकेटर्सनी असंच असायला हवं, असा आग्रह करता येणार नाही. प्रत्येक चुकीसाठी खेळाडूंना पूर्णपणे दोष देऊन चालणार नाही. \n\nकारण क्रिकेटर्स हे शेवटी समाजाचा भाग आहेत आणि समाजातल्या गोष्टींचं प्रतिबिंब त्यांच्याही वागण्यात उमटतं. पण क्रिकेटर्स हे समाजातले आयकॉन्स आहेत आणि समाज बदलण्याची ताकदही त्यांच्यात आहे. \n\nत्यामुळंच न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंच्या संघटनेनं तर खेळाडूंमध्ये जागृती करण्यास सुरूवात केली आहे. खेळाडूंसाठीच्या मॅन्युअलमध्ये त्यांनी 'लैंगिक सहमती'वर अख्खी नियमावली दिली आहे. तिचं पहिलंच वाक्य आहे \"Making good decisions is important in all aspects of life\" अर्थात आयुष्यात सर्व बाबतींत योग्य निर्णय घेणं महत्त्वाचं आहे. \n\nअशा स्वरुपाची नियमावली भारतात का असू नये? कुणी महिलांविषयी किंवा जाती-धर्म-वर्णाच्या आधारे पूर्वग्रहदूषित विचार करत असतील तर त्यांना ती विचारसरणी बदलण्यासाठी मदत करेल अशी काही व्यवस्था आपल्याकडे का नाही? हे प्रश्न मला पडले आहेत.\n\nबीसीसीआयच्या घटनेमध्ये त्यासाठी काही बदल करावे लागणार असतील, तर तेही होणं गरजेचं आहे. हार्दिक पंड्याच्या वक्तव्यांच्या निमित्तानं ही सगळी चर्चा सुरू झाली आहे, हे एक प्रकारे उत्तमच झालं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रतीला ही आग लागली होती. या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागली आहे. एसईझेड-3 नावाची ही इमारत आहे. ही इमारत सध्या निर्माणाधीन असल्याचं सीरमच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\n\nसीरम इंस्टिट्युटचे मालक आदर पुनावाला यांनी ट्वीट करून आगीविषयी माहिती दिली आहे. \n\n\"या आगीत कुठलीही जिवीतहानी झालेली नाही, तसंच सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. आगीमुळे काही मजल्याचं मात्र नुकसान नक्की झालं आहे,\" असं आदर पुनावाला यांनी ट्वीट केलं आहे. \n\nलोकांनी केलेल्या प्रार्थनांबाबत त्यांनी सर्वा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता.)"} {"inputs":"...रदेशातल्या आपल्या नातेवाईकाशी फोनवरून संपर्क करणंही जोखमीचं झालंय. \n\nटर्कीमध्ये असलेले एक वडील सांगतात की चीनमध्ये त्याच्या बायकोला ताब्यात घेण्यात आलं आहे आणि त्याच्या आठ मुलांपैकी काहींचा सांभाळ आता चीन सरकार करतंय. \n\nते सांगतात, \"मला वाटतं की माझ्या मुलांना प्रशिक्षण शिबिरांमध्ये ठेवण्यात आलंय.\"\n\nही आणि अशा हजारो मुलांसोबत चीनमध्ये काय घडतंय, ते बीबीसीसाठी करण्यात आलेल्या एका शोधातून दिसून येतं. \n\nशिंजियांग प्रांतातल्या मुस्लिमांना ताब्यात घेतलं जात असल्याची बातमी जगासमोर आणण्याचं श्रेय जर्मन... उर्वरित लेख लिहा:","targets":"शाळा\n\nखालील फोटोत ते ठिकाण दिसतंय जिथे शिंजियांग प्रांताच्या दक्षिण भागाला असलेल्या येचेंग शहरात दोन नवीन बोर्डिंग स्कूल उभारण्याची तयारी सुरू आहे. \n\nमध्यभागी असलेल्या खेळाच्या मैदानाच्या दोन्ही बाजूला कशा प्रकारे दोन माध्यमिक शाळा उभारण्यात आल्या आहेत. या शाळांचा आकार संपूर्ण देशातल्या शाळांच्या सरासरी आकाराच्या तिप्पट आहे आणि वर्षभरातच त्यांची उभारणीही करण्यता आली आहे. \n\nया बोर्डिंग शाळा 'सामाजिक स्थैर्य आणि शांतता' टिकवून ठेवण्यासाठी सहाय्यक आहेत आणि पालकांची जागा आता या शाळा घेत असल्याचा प्रचार सरकारतर्फे करण्यात येतोय. मात्र, त्यांचा हेतू काहीतरी वेगळाच असल्याचं जेंज सांगतात. \n\nते म्हणतात, \"बोर्डिंग शाळेच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाच्या सांस्कृतिक रि-इंजीनिअरिंगसाठी पार्श्वभूमी तयार होते.\"\n\nत्यांचा अभ्यास सांगतो की शिबिरांप्रमाणेच या शाळांच्या परिसरातही विगर किंवा इतर स्थानिक भाषा नष्ट करण्यासाठी एक संघटित मोहीम सुरू आहे. \n\nविद्यार्थी किंवा शिक्षक शाळेत चीनी वगळता इतर कुठल्याही भाषेत बोलल्यास त्यांना कोणती शिक्षा करायची, याचे प्रत्येक शाळेने नियम आखले आहेत. \n\nयामुळे त्या अधिकृत वक्तव्यांना बळ मिळत ज्यात सांगण्यात आलंय की शिंजियांगमधल्या सगळ्या शाळांमध्ये संपूर्णपणे चीनी भाषेतच शिक्षण देण्यात येणार आहे. \n\nया मोहिमेमुळे आई-वडिलांपासून दुरावलेल्या अनेक मुलांची काळजी सरकारला घ्यावी लागत असल्याच्या बातम्या चुकीच्या असल्याचं शिंजियांगच्या प्रचार विभागाचे वरिष्ठ अधिकारी शू गिजियांग यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nते हसत हसत सांगत होते, \"कुटुंबातला एखादा सदस्य होकेशनल ट्रेनिंगसाठी गेला तर त्या कुटुंबाला त्रास होणारच. मात्र, असं प्रकरण माझ्या बघण्यात नाही.\"\n\nमात्र, जेंज यांच्या शोधातला कदाचित सर्वाधिक महत्त्वाचा भाग कुठला असेल तर तो म्हणजे ताब्यात घेण्यात आलेल्या लोकांच्या मुलांना मोठ्या प्रमाणावर बोर्डिंग शाळांमध्ये दाखल करण्यात येत आहे. \n\nव्होकेशनल ट्रेनिंग किंवा तुरुंगात जाणाऱ्या लोकांच्या मुलांच्या परिस्थितीची माहिती ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन एक विशिष्ट अर्ज भरतात आणि त्याद्वारे या मुलांना सरकारी देखभालीची गरज आहे की नाही, हे ठरवतात. \n\nजेंज यांना असं एक सरकारी कागदपत्र मिळालं ज्यात \"गरजू समुदायाला\" देण्यात येणाऱ्या अनेक प्रकारच्या अनुदानाचा उल्लेख होता. यात त्या कुटुंबांची नावंही होती ज्यात..."} {"inputs":"...रन्यायाधीशांचं कार्यालयही सावर्जनिक संस्था असून याचा समावेश देखील माहिती अधिकारात व्हायला हवा. \n\nहायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं.\n\nराजकीय पक्षंही RTIच्या अखत्यारीत येणार का?\n\nसुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने तीन वेगवेगळ्या प्रकरणांचा मिळून एकच निर्णय सुनावलेला आहे. सरन्यायाधीशांचं कार्यालय हे सुप्रीम कोर्टापेक्षा वेगळं नसल्याचं सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलंय. आता सुप्रीम कोर्ट ही सार्वजनिक संस्था असल्याने सरन्यायाधीशांच्या का... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्मिळ घटना घडली. \n\nCICच्या आदेशाचा अवमान करताना या राजकीय पक्षांनी ना या आदेशाला कोर्टात आव्हान दिलं, ना माहिती अधिकारामध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरं दिली. राजकीय पक्षांना कोण निधी पुरवतंय हे देखील लोकांना इलेक्टोरल बॉण्डमुळे समजू शकत नाही. म्हणजे ज्या पक्षाला आपण मत देतोय त्याला कुणाकडून पैसा मिळतो, याची माहिती मतदारांना मिळू शकत नाही. \n\nपण सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाच्या निर्णयामुळे देशातील एक सर्वोच्च कार्यालय आता माहिती अधिकाराखाली आलंय. आणि पारदर्शकता आणण्यासाठी नक्कीच याचा काहीसा फायदा होईल. \n\n(अंजली भारद्वाज या नॅशनल कॅम्पेन फॉर पीपल्स राईट टू इन्फर्मेशन (NCPRI) च्या सह-संयोजक आहेत. अमृता जौहरी त्यांच्या सहकारी आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रन्स आहेत. 133.74चा स्ट्राईकरेट हे संजूच्या खेळाचं वैशिष्ट्य आहे. आयपीएल स्पर्धेत संजूच्या नावावर दोन शतकं आहेत. \n\nराजस्थान रॉयल्सने 2008 या पहिल्या हंगामात जेतेपदावर नाव कोरलं होतं. मात्र त्यानंतर त्यांना एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. \n\nयाआधीच्या हंगामांमध्ये शेन वॉर्न, शेन वॉटसन, राहुल द्रविड, स्टीव्हन स्मिथ, अजिंक्य रहाणे यांनी राजस्थानच्या कर्णधारपदाची धुरा वाहिली आहे. \n\nबेन स्टोक्स, जोस बटलर, ख्रिस मॉरिस, जोफ्रा आर्चर, डेव्हिड मिलर यासारख्या अनुभवी खेळाडूंबरोबर युवा भारतीय खेळाडूंची मो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ैदानावर 7 आणि प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर 7 मॅचेस खेळतो. \n\nघरच्या मैदानावर खेळपट्टीची, वातावरणाची माहिती असल्याने फायदा होतो. मात्र कोरोनामुळे सर्व ठिकाणी सामने खेळवणं शक्य नसल्याने सगळ्या मॅचेस न्यूट्रल अर्थात तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. कोणत्याही संघाला विनाकारण फायदा मिळू नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.\n\nसर्व सामने प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार आहेत. \n\n5. मुंबईसह महाराष्ट्राची पताका\n\nडोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचा संघ बलाढ्य समजला जातो. साहजिक मुंबईचे असंख्य खेळाडू आयपीएलमध्ये खेळताना दिसतात. यंदाचा हंगामही त्याला अपवाद नाही. मुंबईचं प्रतिनिधित्व करणारे रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, धवल कुलकर्णी, आदित्य तरे, अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघात आहेत. \n\nरोहितच्याच नेतृत्वात मुंबईने पाचवेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्फराझ खान पंजाब किंग्सकडून खेळतोय तर यशस्वी जैस्वाल राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. शार्दूल ठाकूर चेन्नई सुपर किंग्सचा अविभाज्य भाग आहे. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खोऱ्याने धावा करणारा पृथ्वी शॉ दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर आहे. \n\nऋतुराज गायकवाड\n\nमहाराष्ट्रातर्फे खेळणारा ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्स संघातला नवा तारा आहे. गेल्या वर्षी कोरोना झाल्यामुळे ऋतुराजला प्रदीर्घ काळ खेळता आलं नव्हतं. मात्र कोरोनामुक्त झाल्यांतर ऋतुराजने आपल्या कौशल्याची चुणूक सादर केली होती. \n\nत्याचा सहकारी राहुल त्रिपाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून तर दर्शन नालकांडे पंजाब किंग्स संघात आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राचं नाव उंचावणारा केदार जाधव या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसेल. \n\nटीम इंडियाचा अनुभवी फास्ट बॉलर उमेश यादव दिल्ली कॅपिटल्स संघात परतला आहे. \n\n6. किंग्ज इलेव्हन पंजाबचं झालं पंजाब किंग्ज\n\nतेरा हंगामांमध्ये एकदाही जेतेपद पटकावू न शकणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने नावात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या संघाचं नाव पंजाब किंग्ज असं असणार आहे. \n\nपंजाब किंग्ज\n\nप्रीती झिंटा आणि नेस वाडिया मालक असलेल्या या संघाला जेतेपदाने दूर ठेवलं आहे. पंजाब किंग्ज संघाने आतापर्यंत 12 खेळाडूंना कर्णधार म्हणून संधी दिली. मात्र भारतीय किंवा विदेशी कोणत्याही कर्णधाराला जेतेपद मिळवून देता आलेलं नाही. नशीब बदलावं यासाठी संघाचं नाव बदललं आहे. \n\n7. मैदानावरील अंपायरकडून सॉफ्ट सिग्नल..."} {"inputs":"...रन्सची खेळी केली होती. गेल्या वर्षी त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105 रन्सची खेळी साकारली होती. इतकी वर्ष आयपीएलमध्ये खेळताना अजिंक्यने 55 कॅच टिपले आहेत. अफलातून फिल्डिंगसाठी तो ओळखला जातो. \n\nराजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम रहाणेच्याच नावावर आहे. \n\nआयपीएलमध्ये 25 मॅचेसमध्ये रॉयल्सचं नेतृत्व करताना 9 मॅचेसमध्ये संघाने विजय मिळवला तर 16वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकण्याची टक्केवारी 36 टक्के आहे. \n\nदिल्लीची अडचण काय?\n\nदिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि ऋषभ प... उर्वरित लेख लिहा:","targets":"हाणेला अंतिम अकरात खेळवणं दिल्लीसाठी कठीण आहे. पाटा खेळपट्टीवर फटकेबाजी करणं सोपं ठरू शकतं मात्र बॉलिंगसाठी अनुकूल खेळपट्यांवर खेळताना अजिंक्यचं तंत्र उपयोगी ठरू शकतं याची जाणीव दिल्लीला आहे. \n\nअक्षर पटेल-अमित मिश्रा-रवीचंद्रन अश्विन यांच्यापैकी दोघेजण खेळतातच. कागिसो रबाडा हा दिल्लीचा हुकूमी एक्का आहे. त्याच्या बरोबरीने अँनरिच नोइके छाप पाडतो आहे. तिसऱ्या स्थानासाठी इशांत शर्मा-मोहित शर्मा-अवेश खान यांच्यात चुरस आहे. याव्यतिरिक्त तुषार देशपांडे, डॅनियल सॅम्स, हर्षल पटेल हेही शर्यतीत आहेत. \n\nविकेटकीपर बॅट्समन अलेक्स कॅरे आणि स्पिनर संदीप लमाचीने हेही संधीच्या प्रतीक्षेत आहेत.\n\nकोच पॉन्टिंगचं काय म्हणणं?\n\nअजिंक्य रहाणे हा एक दर्जेदार बॅट्समन आहे. गेली अनेक वर्ष तो सातत्याने रन्स करतो आहे. मात्र संघ निवडताना तो फर्स्ट चॉईस नसेल असं दिल्लीचे कोच आणि ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग यांनी म्हटलं आहे. ट्वेन्टी-20 स्टाईल बॅटिंगसंदर्भात रहाणेबरोबर मी सातत्याने चर्चा करतो आहे. त्याचा उत्तम सराव सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं. \n\nसोशल मीडिया\n\nरहाणे दिल्लीसाठी खेळत नसल्याने असंख्य दर्दी क्रिकेटरसिकांनी टीकाही केली आहे. रहाणेला तुम्ही ताफ्यात दाखल करून घेता आणि खेळवत नाही हे चुकीचं आहे असं असंख्य चाहत्यांचं म्हणणं आहे. खेळवायचं नव्हतं तर मग रहाणेला घेतलं कशाला असा सवालही अनेक चाहते करत आहेत. रहाणे दिल्लीसाठी खेळत नसल्यासंदर्भात माजी खेळाडूंनीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. \n\nअजिंक्य रहाणे\n\nतूर्तास दिल्लीच्या तीनच मॅच झाल्या आहेत. तीनपैकी दोनमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे मात्र अवघड खेळपट्टीवर त्यांना पराभवाला सामना करावा लागला आहे. प्रत्येक संघाला 14 मॅचेस खेळायच्या आहेत. प्लेऑफसाठी चांगल्या रनरेटसह पात्र होण्याचा दिल्लीचा प्रयत्न आहे. दिल्लीने आतापर्यंत एकदाही जेतेपदावर नाव कोरलेलं नाही. प्राथमिक फेरीच्या 11मॅच अजूनही बाकी आहेत. पुढच्या मॅचेसमध्ये रहाणे खेळताना दिसूही शकतो. \n\nरहाणेचे समकालीन खेळाडू काय करत आहेत?\n\nआयपीएल स्पर्धेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि सातत्यपूर्ण प्रदर्शन नावावर असणाऱ्या खेळाडूंमध्ये रहाणेचा समावेश होतो. रहाणेचे समकालीन खेळाडू विविध संघांमधून खेळत आहेत. विराट कोहली बेंगळुरूचा कर्णधार आणि मुख्य बॅट्समन आहे. रोहित शर्मा मुंबईचं नेतृत्व करत आहे आणि ओपनिंगचीही जबाबदारी आहे. शिखर धवन दिल्लीकडूनच..."} {"inputs":"...रपंच मल्लेश यांनी बीबीसी तेलुगुशी संवाद साधला. त्यांनी म्हटलं, \"सुरेशचं कुटुंब अनेक वर्षांपासून या जमिनीचा वाद सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या माहितीप्रमाणे जमीन त्यांची आहे. पण त्यांच्याबाजून निकाल लागला नाही. त्यामुळे सुरेश निराश झाला असावा. पण मला कोर्टात काय झालं ते नेमकं माहीत नाहीये.\"\n\nपोलिसांनी सुरेशवर भारतीय दंड विधानाच्या कलम 302 (खून) आणि 307 (एखाद्या व्यक्तीचा मृत्यू ओढवावा, असं कृत्य करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. \n\nविजया रेड्डी यांच्यावर हैदराबाद येथे अंत्यसंस्कार होणार आहेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"म पूर्ण केलं. ज्या जमिनींचे वाद सुरू आहेत त्यांची 'ब' अशी वेगळी श्रेणी केली. सरकारबरोबर असलेल्या वादग्रस्त जमिनींचा यात समावेश आहे. त्यातल्यासुद्धा 95 टक्के वादांबाबत निकाल देण्यात आलेले आहेत. काही केसचा मात्र अनेक वर्षांत कोर्टातही निकाल लागू शकलेला नाही. ते वाद सोडवण्याचाही आम्ही जोरदार प्रयत्न करत आहोत. कामाचा ताण सहन न झाल्यानं आमच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू ओढवला होता,\" असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\n\"आमच्यावर जेव्हा भ्रष्टाचाराचा आरोप होतो, तेव्हा लोकांना वाटतं सगळेच भ्रष्टाचारी आहेत. खरं तर आमच्याकडे पुरेसे कर्मचारीबळच नाही.''\n\nसध्या तरी कामावर तीन दिवसांचा बहिष्कार घालण्यात आला आहे, यासंदर्भात भविष्यात पुढे काय करायचे ते ठरवण्यासाठी बुधवारी (6 नोव्हेंबर) संध्याकाळी बैठक घेण्यात येणार आहे. \n\nमहसूल विभागाचा पोर्टफोलिओ मुख्यमंत्री पाहात आहेत. सीएमओंचे निवेदन सोमवारी (4 नोव्हेंबर) रात्री वाचण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला असून गुन्हेगाराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रप्रमाणेच विश्वासार्ह आहे आणि कमी वेळेत होणारी आहे. अत्याधुनिक यंत्रणा नसलेल्या छोट्या लॅबमध्येसुद्धा ही चाचणी करता येईल,\" असं IGIB चे संचालक डॉ. अनुराग अगरवाल यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं. \n\n'फेलुदा' चाचणीसाठीचं सँपल कलेक्शन हे पीसीआर चाचणीप्रमाणेच केलं जाईल. म्हणजेच या चाचणीसाठीही नाकातून स्वॅब घेतला जाईल. भारतात लाळेचा नमुना घेऊन कोव्हिड-19 ची चाचणी करायला अजूनही परवानगी नाहीये. \n\nपीसीआर टेस्टमध्ये सँपल हे मान्यताप्राप्त प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात येते. तिथे वेगवेगळ्या प्रक्रिया होऊन विषाणूं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये रिसर्च फेलो असलेल्या डॉ. स्टीफन किसलर यांनी व्यक्त केलं आहे. \n\nअमेरिका आणि युकेमधील अनेक कंपन्या आणि संशोधन संस्था अशा पेपर स्ट्रीपचं उत्पादन घेत आहेत. त्यांपैकीच एक शेरलॉक बायोसायन्सनं विकसित केलेली पेपर स्ट्रीप आहे. युएस फूड आणि ड्रग अॅडमिनिस्ट्रेशननं (FDA) आणीबाणीच्या काळात या पेपर स्ट्रीपच्या वापराला मान्यता दिली आहे. \"कोरोनासाठी स्ट्रीपचा वापर करून होणारी चाचणी ही अत्यंत योग्य आहे. कारण तुम्ही ती घरच्या घरी करू शकता,\" असं मत डॉ. त्साई यांनी व्यक्त केलं. अर्थात, या चाचणीवर काही बायोलॉजिकल आणि तांत्रिक मर्यादाही आहेत. लोकांनी घरीच RNA अॅम्पिलिफाय करावा, अशी अपेक्षा तुम्ही करू शकत नाही, असंही त्साई यांनी म्हटलं.फेलुदा ही चाचणी इथंच वेगळी ठरते. IGBMR मधील मॉलिक्युलर शास्त्रज्ञ आणि 'फेलुदा' चाचणी विकसित करणाऱ्या टीमचा भाग असलेले डॉ. देबोज्योती चक्रवर्ती यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं, \"आम्ही प्रोटोटाइप टेस्टवर काम करत आहोत, ज्यामध्ये तुम्ही पीसीआरचा वापर करून घरीच RNA अॅम्पिलिफाय करू शकता.\" \n\n\"आम्ही मशीन आणि जास्तीत जास्त मनुष्यबळावर अवलंबून नसलेली चाचणी विकसित करायचा प्रयत्न करत आहोत. ही चाचणी सोपी, परवडणारी असेल,\" असं डॉ. चक्रवर्ती यांनी म्हटलं.\n\n\"ही टेस्ट किती महत्त्वाची ठरू शकते, हे दाखवून देण्याची भारताकडे संधी आहे. कारण भारताची लोकसंख्या अधिक आहे आणि जेव्हा चाचण्या वाढवण्याची गरज आहे, तेव्हाच ही चाचणी विकसित करण्यात आली आहे,\" असं डॉ. किस्लर यांनी म्हटलं आहे. \n\n\"जर ही चाचणी परिणामकारक ठरली, तर जगातील अनेक देशांसाठी फायद्याची ठरू शकते,\" असंही त्यांनी म्हटलं.\n\nकोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी लस ही महत्त्वाची आहेच, पण अचूक आणि विश्वासार्ह चाचण्या होणंही सगळं काही सुरळीत करण्यासाठी गरजेचं असल्याचं डॉ. किस्लर यांना वाटतं. या संसर्गामुळे भविष्यात अशाप्रकारच्या चाचण्या करणं हे रोज दात घासणं किंवा नाश्ता करण्याइतकं नॉर्मल असेल, असं त्यांचं मत आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रमध्ये घेऊन यायची. बाळाला सोबत घेऊनचं तिनं क्लासरूम ट्रेनिंग पूर्ण केलं. \n\n\"तो काळ म्हणजे तारेवरची कसरत असेल ना..?\" आमच्या या प्रश्नावर पूजा म्हणाली, \"नाही, अजून नाही. तारेवरच्या कसरतीसाठी मी त्याला (बाळाला) तयार करतेय. जेव्हा प्रत्यक्षात एसटीच्या गाडीवर ड्युटी लागेल, तेव्हा खरी कसरत असेल. पण इथपर्यंत आले आहे तर तेही होईलच.\"\n\nज्योत्स्ना, शीतल, पूजा यांच्यासारखाच प्रचंड आत्मविश्वास सगळ्या जणींमध्ये जाणवत होता. या प्रकल्पाचं पुढे कसं होणार? या मुली इतक्या कठीण परिस्थितीत एसटी चालवतील का?\n\nआम्हाला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यात माझा आत्मविश्वास खूप वाढलाय. एवढं करून मी एसटी चालवू शकते. उद्या कुठेही, कशीही ड्यूटी लागली तरी मी एसटी चालवेन आणि चालवणारच...!\" अनुसयाच्या चेहर्‍यावर समाधानकारक हसू होतं.\n\nएसटीच्या खिडकीतून बाहेर बघताना रस्ता वेगाने मागे जात होता. यात नवीन वाटावं असं काहीच नव्हतं. पण 'त्या' एसटीतला प्रवास मात्र नवीन होता... तो प्रवास त्या 21 मुलींच्या यशाचा प्रवास होता! \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रमारे म्हणतात, \"अमृता फडणवीस यांच्याकडे आपण स्वतंत्र व्यक्ती म्हणून पहायला हवं. गेल्या पाच वर्षांतलं त्यांचं गाण्यातलं करिअर असेल किंवा त्यांचा सामाजिक क्षेत्रातील वावर असो, त्याचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाशी जोडणं व्यक्ती म्हणून अमृता फडणवीस यांच्यावर अन्याय करणारे ठरेल. सध्या त्या जे ट्वीट करत आहेत, ती सुद्धा त्यांची स्वतंत्र भूमिका आहे. त्याचा देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाशी जोडून पाहणं योग्य नाही.\"\n\nअॅक्सिक बँकेचा वाद\n\nप्रकाशझोतात आल्यापासून अमृता फडणवीस सतत वादात राहिल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला. हे सरकार आहे की नाटक कंपनी अशी टीकाही विरोधकांनी केली होती. \n\n17 सप्टेंबर 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख 'देशाचा पिता' असा केला. त्यानंतर त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या. \n\n\"तुम्ही कधी शाळेत गेल्या होत्या का? देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. दुसऱ्या कोणीही हा मान देण्याइतकं लायक नाही. कृपया भारताबद्दल आणि देशातल्या नेत्यांबद्दल थोडं वाचा,\" असा सल्ला @IndianTirangaa नावाच्या एका नेटिझनने दिला आहे. या प्रतिक्रिया इथे वाचता येतील - मोदींना 'देशाचा पिता' म्हटल्यामुळे मिसेस मुख्यमंत्री टिकेच्या धनी\n\nअगदी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही अमृता फडणवीस यांनी केलेलं एक ट्वीट खूप चर्चेत आलं होतं. राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींदरम्यान 'पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे' अशी शायरी करत 'मी पुन्हा येईन' असं म्हटलं होतं. \n\nअगदी काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये यापूर्वीही ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप झाले. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमृता फडणवीस यांनी तातडीनं एक ट्वीट करत म्हटलं होतं, की ढोंगीपणा हा आजार आहे. गेट वेल सून शिवसेना. झाडं तोडणं तुमच्या सोयीनुसार आहे. जर कमिशन मिळत असेल तर झाडं तोडायला परवानगी देणार. हे अक्षम्य पाप आहे. \n\nआरे कॉलनीमधील वृक्षतोडीला शिवसेनेनं केलेल्या विरोधावरून अमृता यांनी सेनेला हा टोला लगावला होता. त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी या बातमीत काहीही तथ्यं नसल्याचं म्हटलं होतं. \"सातत्यानं खोटं बोलणं हा एक आजार आहे. ठीक होईल. वृक्षतोडीसाठी कमिशन घेणं ही महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी सुरू केलेला नवीन प्रघात आहे,\" असा टोला लगावायलाही त्या विसरल्या नव्हत्या. \n\nअमृता फडणवीस शिवसेनेवरील टीका कोणत्या अधिकारानं करत आहेत, असंही विचारलं गेलं. अमृता फडणवीस यांच्या शिवसेनाविरोधी भूमिकेसंबंधी देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारल्यानंतर त्यांनी अमृता यांचे व्यक्तिमत्त्व वेगळे आणि स्वतंत्र आहे. त्यांची मतेही स्वतंत्र आहेत, असं म्हटलं होतं.\n\nमुंबईतलं राजकारण आणि देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी लिखाण करणारे पत्रकार पवन दहाट सांगतात, \"देवेंद्र फडणवीस आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असताना अमृता..."} {"inputs":"...रमुख असलेले निसार अहमद म्हणाले की, \"सरकारनं सरपणाला वापरण्यात येणारी विलोची उंच झाडं सरोवराभोवती लावली खरी, मात्र या झाडांमुळे 1947 नंतरच्या काळात सरोवरात गाळ साचण्यास सुरुवात झाली. मी गेल्या पाच वर्षांपासून याच प्रकल्पावर काम करतो आहोत. \n\nप्लास्टिक कचऱ्यासह मृत जनावरंही वुलर सरोवरामध्ये टाकली जातात.\n\n\"गाळ काढण्यासाठी आम्ही 1 चौरस किलोमीटर खोदाईचं कामही केलं. पण हिवाळ्यात खोदाईची यंत्र काम करत नसल्यानं आम्ही वर्षभर हे काम करू शकत नाही\", ते म्हणाले.\n\n\"हिवाळ्यात काम करणंही शक्य व्हावं यासाठी नवी ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते ही नाराज आहेत.\n\n\"सरोवरात तत्काळ खोदाईचं काम सुरू झालं पाहिजे. तरच, जास्त मासे मिळतील\", असं दार यांनी सांगितलं.\n\nसरोवरनितळकरण्याचं स्वप्न\n\nया सरोवराजवळ अनेक स्त्रियाही कामासाठी येतात. त्या सरोवराजवळून भुईमूग, जळणासाठी लाकूड आणि जनावरांसाठी चारा गोळा करण्यासाठी येतात.\n\nशुगुफ्ता (डावीकडे) आणि हजरा बेगम वुलर लेकजवळून सरपणासाठी लाकूड घेऊन परत येत असताना. जवळपास 30 हजार जणांचा उदरनिर्वाह वुलर लेकवर अवलंबून आहे.\n\nशुगुफ्ता बेगम आणि हाजरा बेगम या एकमेकींच्या शेजारी असून दोघीही नियमित डोक्यावर मोठी टोपली घेऊन या सरोवराजवळ येतात.\n\n\"हे सरोवर खूप मोठं होतं पण आता जवळपास कोरडं पडलं आहे. तसंच गाळ असल्याने खूप उथळही झालं आहे. इथे पूर्वी खूप मासे मिळायचे,\" असं 40 वर्षीय हाजरा बेगम यांनी सांगितलं.\n\nसध्या सरोवराजवळ अनेक कामं सुरू आहेत. गुरं चारण्यासाठी स्थानिक त्यांना सरोवराजवळ घेऊन येतात. ट्रक तर थेट काठापर्यंत येतात. आणि त्यातील माती, वाळू घेऊन निघून जातात.\n\nगुलाम मोहुद्दीन मथानजी हे अशी कामं करुन दिवासाला 400 रुपये कमावतात. पूर्वी वाळू वेगळी मिळायची. मात्र आता ती चिखलात मिसळलेल्या अवस्थेतच मिळते. \n\nहे काम करणं त्यांना आवडत नाही. पण या कामावाचून दुसरा पर्याय नसल्याचेही ते सांगतात. \"हे सरोवर आम्हाला स्वच्छ हवं असून त्यावरच आमची उपजीविका अवलंबून आहे.\"\n\nबिलालची आई मुगली हिला बिलालच्या कामाचा खूप आदर वाटतो.\n\nदरम्यान, बिलालला सध्या आपलं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे. तसंच पुढील पिढ्यांनी शिकता-शिकता या सरोवराची काळजीही घ्यावी, असं त्याला वाटतं. कारण, त्यांचं भवितव्य या सरोवरावर अवलंबून असल्याचं बिलाल सांगतो.\n\n\"वुलर लेक स्वच्छ झाल्याचं मला स्वप्न नेहमी पडतं. माझ्या आयुष्यातलं हे खूप मोठं ध्येय आहे. इन्शाअल्लाह हे स्वप्न लवकर खरं व्हावं.\" वुलर सरोवराबद्दल आशावादी असलेला बिलाल अखेरीस सांगत होता.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रमुख दर्शन लाल म्हणाले.\n\nआम्ही कालच सांगितलंय की, अशा कुठल्याच समितीसमोर आम्ही हजर राहणार नाही, असं भारतीय किसान यूनियनचे नेते बलबीर सिंग राजेवाल म्हणाले.\n\nतसंच, \"आंदोलन असंच सुरू राहील. या समितीतले सर्व सदस्य सरकारचं समर्थन करणारे आहेत आणि ते सरकारच्या कायद्यांना खरे ठरवणारे आहेत,\" असंही बलबीर सिंग राजेवाल म्हणाले.\n\nसोमवारी सुनावणी दरम्यान काय घडलं?\n\nसोमवारच्या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला चांगलच फटकारलं. \n\nकृषी कायदे चर्चा न करताच मंजूर केल्याचं निरीक्षण सुप्रीम कोर्टाने सुनावण... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हटलं?\n\n'केंद्र सरकार गेल्या दोन दशकांपासून कृषी विषयक मुद्यांवरून राज्य सरकारशी चर्चा करत आहे. शेतकऱ्यांसाठी खुली बाजार व्यवस्था तयार केली पाहिजे. ज्याठिकाणी त्यांना चांगली किंमत मिळेल. पण, राज्य सरकारं याबाबत टाळाटाळ करण्याची भूमिका घेत आहेत. काही राज्यांनी शेतीविषयक बदल काही अंशी लागू केलेत. तर काहींनी फक्त दाखवण्यापुरते बदल केलेत. \n\nहे कायदे घाईघाईने बनवण्यात आलेले नाहीत. दोन दशकांच्या चर्चेनंतर बनवण्यात आले आहेत. देशातील शेतकरी आनंदात आहे. सद्य स्थितीत शेतकऱ्याकडे असलेल्या पर्यायांवर त्यांना अजून एक पर्याय देण्यात आला आहे. त्यांचे कोणतेही अधिकार हिरावून घेण्यात आलेले नाहीत\n\nशेतकऱ्यांच्या मनातील चुकीच्या समजूती दूर करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. \n\nआंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून, त्यांच्याशी चर्चाकरून त्यावर मार्ग काढण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे \n\nकेंद्रीय कृषी कायद्यांना देशभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे काही शेतकरी आणि कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्यांची कृषी कायदे रद्द करण्याची मागणी चुकीची आणि मान्य न होणारी आहे. \n\nशेतकऱ्यांशी चर्चाकरून मार्ग काढण्याचा केंद्र सरकार अतोनात प्रयत्न करत आहे.'\n\nशेतकरी आंदोलनात खलिस्तानी घुसलेत - अॅटर्नी जनरल\n\nनव्या कृषी कायद्यांबाबत सरकारची बाजू मांडणाऱ्या अॅटर्नी जनरलना सुप्रीम कोर्टानं विचारलं की, एक निवेदन खंडपीठासमोर आलं आहे, ज्यात म्हटलंय की, बंदी आणलेल्या एका गटानं या आंदोलनाला मदत करत आहेत. तुम्ही हे मानता की फेटाळता?\n\nयावर उत्तर देताना के के वेणुगोपाल म्हणाले की, या आंदोलनात खलिस्तानी घुसले आहेत.\n\nसरन्यायाधीशांनी असंही म्हटलं की, शेतकरी दिल्ली पोलीस आयुक्तांकडे रामलीला मैदानात आंदोलनासाठी परवानगी मागू शकतात.\n\nसमितीचं नेतृत्त्वाचा प्रस्ताव फेटाळला - न्या.लोढा\n\nसुप्रीम कोर्टानं तीन नव्या कृषी कायद्यांना स्थगिती देतानाच पुढील चर्चेसाठी समितीची स्थापना केलीय. या समितीच्या अध्यक्षतेसाठी न्या. लोढा यांचं नाव पुढे आलं होतं. मात्र, NDTV वृत्तवाहिनीशी बोलताना न्या. लोढा यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.\n\nन्या. लोढा म्हणाले, \"मी समितीचं अध्यक्षपद घेण्याचा प्रस्ताव फेटाळलाय.\"\n\nकायदे मागे घेत नाही, तोवर घरी परतणार नाही - भारतीय किसान यूनियन\n\nजोपर्यंत कायदे मागे घेत नाहीत, तोवर घरी परतणार नाही, अशी भूमिका भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी..."} {"inputs":"...रम्यान कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता देशातील विविध राज्य सरकार सतर्क झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांनी होळी साजरी करण्यासाठीची नियमावली जाहीर केली आहे. \n\nदुसरी लाट मोठी का?\n\nकोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेत कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसांत 50 हजारांपर्यंत पोहोचण्यास चार-पाच महिने लागले होते. \n\nपण दुसऱ्या लाटेत एका महिन्यातच भारतात आकडे 9 हजारांवरून 50 हजारांवर पोहोचले आहेत.\n\nडॉ. ध्रुव सांगतात, \"पहिल्या लाटेदरम्यान लॉकडाऊन होतं. तसंच संसर्गाचं प्रमाणही त्यावेळी कमी होतं. मात्र आता कोणतंही लॉकड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रम्यान, आरोग्य मंत्रालयाने मार्च महिन्याच्या अखेरीला व्हेन्टिलेटर खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. आरोग्य मंत्रालयाच्या अखत्यारितील एचएलएल या कंपनीने 5 मार्च 2020 रोजी व्हेन्टिलेटर्सच्या पुरवठ्यासाठी निविदा काढल्या होत्या.\n\nपंतप्रधानांचे सल्लागार भास्कर कुल्बे यांनी लिहिलेली चिठ्ठी\n\nव्हेन्टिलेटरांमध्ये कोणत्या प्रकारची तांत्रिक वैशिष्ट्यं गरजेची आहेत, याची यादी एचएचएलने जाहीर केली. सदर यादीमध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले आणि सुमारे नऊ वेळा त्यात दुरुस्तीही करण्यात आली. 18 एप्रिल 2020 रोजी... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हेन्टिलेटरांचा पुरवठा झाला आहे, परंतु गरज दीड लाखांहून अधिक व्हेन्टिलेटरांची होती.\n\nव्हेन्टिलेटर तयार झाले असूनही एचएलएलने खरेदीचा आदेश दिला नाही\n\nएग्वे हेल्थने जुलै 2020च्या पहिल्या आठवड्यात व्हेन्टिलेटरांचा शेवटचा संच पाठवला आणि गेल्या सप्टेंबरपर्यंत या कंपनीला 41 कोटी 59 लाख 40 हजार रुपये देण्यात आले आहेत. \n\nअलाइड मेडिकलला 350 व्हेन्टिलेटर्संचा मोबदला म्हणून 27 कोटी 16 लाख रुपये देण्यात आले आहेत, तर बीईएल कंपनीच्या व्हेन्टिलेटरांसाठी एक कोटी 71 लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.\n\nमाहिती अधिकाराखालील अर्जांना मिळालेल्या उत्तरांवरून एक गोष्ट स्पष्ट होते ती अशी- एकाच सरकारी निविदेमध्ये, एकाच प्रकारची वैशिष्ट्यं असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांच्या व्हेन्टिलेटरांमध्ये किंमतीचा खूप जास्त फरक आहे. अलाइड मेडिकलच्या एका व्हेन्टिलेटरची किंमत 8.62 लाख रुपये आहे, तर एग्वाच्या एका व्हेन्टिलेटरची किंमत 1.66 लाख रुपये आहे- म्हणजे या दोन कंपन्यांच्या व्हेन्टिलेटरांची किंमत सात ते आठ पटींनी वेगवेगळी आहे.\n\nबीबीसीने आरोग्य मंत्रालयाचे सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांना ई-मेलद्वारे व्हेन्टिलेटरसंदर्भात काही प्रश्न पाठवले आहेत. या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर या लेखात तसा बदल केला जाईल. \n\nनोएडामधील एग्वा हेल्थकेअर या कंपनीला आधी व्हेन्टिलेटर तयार करण्याचा काहीच अनुभव नव्हता. या कंपनीला 10 हजार व्हेन्टिलेटरांची ऑर्डर देण्यात आली होती, त्यातील केवळ 5 हजार व्हेन्टिलेटरांचा पुरवठा करण्यात आला आहे, अशी माहिती खुद्द कंपनीच्या वतीनेच देण्यात आली.\n\nएग्वाचे सह-संस्थापक प्रा. दिवाकर वैश्य यांनी बीबीसीला सांगितलं की गेल्या वर्षी जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी व्हेन्टिलेटर संबंधित ठिकाणी पोहोचवले होते, त्यानंतर त्यांच्याकडून व्हेन्टिलेटर्सची खरेदी झाली नाही. आता अलीकडेच त्यांना उर्वरित पाच हजार व्हेन्टिलेटर पुरवण्याची सूचना करण्यात आली आहे. पण त्यांनी या संदर्भातील काही कागदपत्रं बीबीसीला दाखवली नाहीत.\n\nआंध्र प्रदेश सरकारच्या अखत्यारितील आंध्र प्रदेश मेडटेक झोन (एएमटीझेड) या कंपनीकडे 13,500 व्हेन्टिलेटर्सची मागणी नोंदवण्यात आली होती, पण या कंपनीने अजून एकही व्हेन्टिलेटर सरकारला दिलेला नाही. एएमटीझेडला साडेनऊ हजार प्राथमिक व्हेन्टिलेटर आणि चार हजार उच्चस्तरीय व्हेन्टिलेटर तयार करण्याचं कंत्राट देण्यात आलं होतं.\n\nव्यंकटेश नायक..."} {"inputs":"...रयत्न होईल, असं म्हटलं जातं आहे.\n\nदुसरा मुद्दा हा की, शिवसेनेमुळे रिकामी झालेल्या भाजपच्या मित्रपक्षाची जागा घेणं. भाजपला शिवसेनेला उत्तर देण्यासाठी 'मनसे'सारखा मित्र हवा आहे. दुसरीकडे वारंवार येणाऱ्या निवडणुकांतल्या अपयशातून बाहेर पडण्यासाठी मनसे नव्या मित्राच्या शोधात आहे, असं गेल्या काही काळापासून दिसतं आहे.\n\nत्यांनी लोकसभा निवडणुकीवेळेस मोदी-शाहांविरोधात प्रचार करून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला मदत केली. विधानसभा निवडणुकीच्या काळात आघाडीत ते सामील होतील, अशी शक्यता होती. मनसे आघाडीत तर गेली नाही, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारणावर परिणाम कसा होईल?\n\nपत्रकार धवल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर The Thackeray Cousins हे पुस्तक लिहिलंय. त्यांच्या मते हिंदुत्वाचं राजकारण मर्यादा आणतं आणि त्याचा फटका इतिहासाकडे पाहिलं तर शिवसेनेलाही बसला आहे.\n\n\"अशी भूमिका जर राज ठाकरेंनी घेतली तर सातत्याचा अभाव जो त्यांच्यात दिसतो, तो पुन्हा एकदा दिसेल. दुसरं म्हणजे, हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते, पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात. शिवसेनेनं त्यांच्या मध्यात ही भूमिका घेतल्यानं त्यांना 'DMK' सारखा पक्ष होता आलं नाही. त्यांनी एक संधी गमावली. राज यांच्या पक्षाची स्थापना भाषिक मुद्द्यांतून झाली. पण तेही आता शिवसेनेच्याच रस्त्यावर जाताना दिसताहेत,\" धवल कुलकर्णी म्हणतात.\n\nमनसेनं भाजपसोबत जाण्याबाबतही त्यांना तसंच वाटतं. \"जणू इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. शिवसेनाही अनेक पक्षांच्या वेळोवेळी पाठिंबा देत, सोबत घेऊन पुढे जात राहिली. राज यांनीही अगोदर मोदींना पाठिंबा दिला होता, नंतर त्यांच्या विरोधात प्रचार केला. मला वाटतं, भाजपसोबत जाण्यासारख्या कोणताही निर्णय त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करेल,\" धवल म्हणतात. \n\nराज ठाकरे\n\nज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते दर कालांतरानं नवीन भूमिका घेणं हे 'मनसे'च्या मतदाराला पटणं अवघड जाईल. \"अनपेक्षितपणे या विधानसभा निवडणुकीत ज्या प्रकारे मनसेला मतं मिळाली आहेत, ती पाहता लोकांना वाटतंय की राज ठाकरेंनी महाराष्ट्रभर फिरून पाय रोवावेत. एक पर्याय तयार करावा, पण ते जर कोण्या एका पक्षाच्या आघाराला जाणार असतील तर त्याचे काही तात्कालिक फायदे असतात, पण मर्यादा अनेक असतात,\" नानिवडेकर म्हणतात. \n\n\"भाजपच्या बाजूनं पाहिलं तर ते परत सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. आता जिथे मतं शिवसेनेच्या विरोधात जातील तिथं भाजपापेक्षा मनसेला ते मतदार निवडतील. त्यांना मनसे अधिक जवळची वाटेल. ही भाजपची व्यूहरचना आहे आणि म्हणून त्यांना मनसे सोबत हवी आहे. राज ठाकरेंना हेही समजून घ्यावे लागेल,\" नानिवडेकर म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रला विचारलं की दीपिकाची जोडी कोणासोबत शोभून दिसते रणवीर सिंह की रणवीर कपूर तर तो जवळ जवळ ओरडूनच सांगत असे की, \"हे काय विचारण झालं, अर्थातच ती माझ्याबरोबर जास्त छान दिसते.\" \n\nफर्स्ट इंप्रेशन आणि दिल्लीवाला मुंडा\n\nरणवीर आणि दीपिकाची पहिली भेट मुंबईतल्या एका रेस्तराँमध्ये झाली. रणवीर तिथे आपल्या कुटुंबासोबत आला होता. बॅंड, बाजा बारात हा चित्रपट तेव्हा गाजला होता. त्याच ठिकाणी दीपिका आली होती. त्याला पाहाताच तिने विचारलं, 'तू मुंबईत कधी आलास? बॅंड, बाजा... मध्ये त्याने दिल्लीतल्या तरुणाची भूमिका साक... उर्वरित लेख लिहा:","targets":"पिका आणि रणवीर यांच्यात फक्त एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे त्या दोघांना दही आवडत नाही. या व्यतिरिक्त त्यांच्या सगळ्या आवडीनिवडी वेगळ्या आहेत. \n\nप्रेम म्हणजे काय असतं हो? कोणत्याही अटीशर्तीशिवाय आपला स्वीकार समोरच्याने करणं. रणवीरला जेव्हा विचारलं की तुला दीपिकामध्ये कोणती एक गोष्ट बदलावीशी वाटते, तेव्हा तो म्हणाला की तिच्यात बदल व्हावा असं मला मुळीच वाटत नाही. \n\nप्रेम म्हणजे एकमेकांना खंबीरपणे साथ देणंही असतं. जेव्हा पद्मावत चित्रपट येणार होता तेव्हा काही लोकांनी म्हटलं होतं आम्ही दीपिकाचं नाक कापू. याविषयी रणवीरला त्यावेळेस काय वाटलं, \" हे लोक कोण होते? त्यांना प्रतिक्रिया द्यावी एवढीही त्यांची लायकी नव्हती. मी तर त्यांना सुनावलं असतं पण माझ्या सल्लागारांनी आणि कुटुंबाने मला शांत राहण्याचा सल्ला दिला.\"\n\nज्या आवेशात तो हे बोलत असतो ते ऐकून बाजीराव मस्तानीच्या एका दृश्याची आठवण येऊन त्याचेच संवाद कानात घुमतात. \n\n'जो तूफानी दरिया से बगावत कर जाए वो इश्क़\n\nभरे दरबार में जो दुनिया से लड़ जाए वो इश्क़\n\nहर जंग जीते पर दिल से हार जाए\n\nजो महबूब को देखे तो खुदा को भूल जाए वो इश्क़.'' \n\nदीपिका कुणासाठी गाते\n\nरणवीर सांगतो दीपिका खूप सुंदर गाते. पण ती फक्त एकाच व्यक्तीसमोर गाणं म्हणते आणि ती व्यक्ती मी आहे. एका इंटरव्यूमध्ये तिची खूप मनधरणी केल्याननंतर तिनं गाणं गायलं...\n\n''कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई...दीवानी हां दीवानी हो गई\n\nमशहूर मेरे इश्क़ की कहानी हो गई.'' \n\nतिचं गाण ऐकता ऐकता वाटतं की ती हे शब्द फक्त गात नाहीये तर जगतेय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रला. एरव्ही अशा रन-चेसमध्ये सूत्रधाराची भूमिका घेणारा धोनी बॅकफूटला होता, आणि जडेजा दांडपट्यासारखे फटके खेळत होता.अगदी पटकन जडेजा-धोनीने 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. या जोडीने आव्हान टप्प्यात राहील याची काळजी घेतली. रनरेट वाढत होता पण धोनी पिचवर असल्याने न्यूझीलंडच्या गोटाक काळजीचं वातावरण होतं, त्यात जडेजा सहजतेने कुटत होता. त्यातूनच या दोघांनी 97 बॉलमध्ये भागीदारीची शंभरी गाठली.\n\nभन्नाट सुटलेल्या जडेजाला ट्रेंट बोल्टने आऊट केलं आणि भारतीय चाहत्यांवरचं दडपण वाढलं. जडेजा आऊट झाला तेव्हा 13 बॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"विदा करण्याचा निर्णय इन्स्टाग्रामवर जाहीर केला. रनआऊटने सुरू झालेला प्रवास रनआऊटनेच संपला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रलाल यांनी देखील यावर आपलं मत व्यक्त केलं.\n\nसुंदरलाल सांगतात, \"अमेरिकेतल्या सफरचंदांची गुणवत्ता ही इथल्या स्थानिक उत्पादकांच्या फळांच्या गुणवत्तेपेक्षा अधिक आहे. जर, बाजारपेठेत उत्तम गुणवत्तेचं हे फळ नसेल तर त्याचा त्रास हा स्थानिक उत्पादकांना होईल. कारण, चांगलं फळ बाजारात नाही म्हणून स्थानिक उत्पादकांच्या हलक्या गुणवत्तेच्या फळांना चांगला भाव मिळणार नाही.\"\n\nभारतीय निर्यातदारांचं काय होणार?\n\nभारतीय स्टील आणि अॅल्युमिनिअमवरी आयात शुल्कात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अनुक्रमे २५ आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रलेल्या या गोशाळेत आज जवळपास 1200 गायी राहतात. त्यातल्या बहुतेक गायी आजारी तर काही विकलांग आहेत. काही गायी तर आंधळ्या आहेत. \n\nसुरुवातीला १० गाईंची देखभाल करणं सोपं होतं, पण आता गायींची संख्या वाढल्यानं त्यांच्या देखभालीचा खर्चही झेपेनासा झाला. मग फ्रेडरिक यांनी वडिलांना आर्थिक मदत मागितली, कारण त्यांना दुसऱ्या कुणावर अवलंबून रहायचं नव्हतं. \n\nबाबांनीही मग त्यांना खूप सारे पैसे पाठवले आणि आजही दर महिन्याला पैसे पाठवत आहेत.\n\nगोशाळेच्या सुसज्जीकरणासाठी आणि गायींच्या उपचारासाठी दरवर्षी 20 लाख रुपयांप... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीटर दुध दररोज बाहेरून विकत आणावं लागतं, जेणेकरून ज्या पिलांना आई नाही त्यांनाही दूध मिळतं.\" \n\nगायीच्या मृत्युनंतर शोक\n\nपण गायी मरतात तेव्हा त्यांचं काय करता? फ्रेडरिक सांगतात, \"गायींच्या मृत्युनंतर इथंच त्यांचं दफन केलं जातं. दफन करतेवेळी त्यांच्या तोंडात गंगाजळ टाकलं जातं. तसंच त्यानंतर लाऊडस्पीकर लावून शांति-पाठ म्हटला जातो.\"\n\nकथित गोरक्षकांबद्दल विचारल्यावर फ्रेडरिक हसत-हसत सांगतात, \"हो. गोरक्षक इथंही येतात. पण ते इथं आजारी गायींना सोडण्यासाठी येतात. त्यांच्या स्वत:च्या आणि इतरही काही गायींना इथं ठेवून जातात.\"\n\nगुरूकडून दीक्षा घेतल्यानंतर फ्रेडरिक यांचं नाव सुदेवी दासी पडलं. पण कागदोपत्री आजही त्या फ्रेडरिक ब्रुइनिंगच आहेत.\n\nफ्रेडरिक सांगतात की, सुरुवातीला त्यांना हिंदी भाषा बोलता येत नव्हती. पण गुरूच्या आश्रमात असताना त्या हिंदी शिकल्या. त्यासाठी धर्म ग्रंथांची त्यांना खूप मदत झाली. आता तर त्या एकदम अस्खलित हिंदी बोलतात. \n\nहिंदी तर त्या इथंच शिकल्या आणि त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागली नाही, असं त्या पुढे सांगतात. \n\nप्रचारापासून दूर\n\nफ्रेडरिक यांना मथुराच काय तर वृदांवनमध्येही जास्त लोक ओळखत नाहीत. कारण त्या तर बहुतांश वेळी आश्रमात गायींची सेवा करण्यात व्यस्त असतात. प्रचार-प्रसारापासून त्या दूरच राहण्याचा प्रयत्न करतात. \n\nमथुरातले सामाजिक कार्यकर्ते राकेश शर्मा सांगतात, \"फ्रेडरिक खऱ्या अर्थानं गोसेवक आहेत. मथुरा-वृंदावन परिसरात हजार गायींना सामावू शकतील अशा गोशाळा आहेत, पण त्यापासून लोक लाखो रुपये कमावतात. पण या इंग्रज आज्जी तर स्वत:च्या पैशातून आजारी गायींची सेवा करत आहेत.\"\n\nपरिसरातल्या लोकांशी फ्रेडरिक जास्त संबंध ठेवत नसल्या तरी देश-विदेशातल्या घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. राजकारण, समाजकारण सर्वांवर त्यांची नजर असते. \n\nउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदिन्यनाथ हे सुद्धा गायींची सेवा करतात, हे फ्रेडरिकना ठाऊक आहे.\n\nगायींची दुर्दशा होऊ नये यासाठी आणि लोक स्वत:हून गायींच्या सुरक्षेकडे लक्ष देतील यासाठी फ्रेडरिक एक उपाय सुचवतात. त्या सांगतात, \"जर गायींच्या पालनासाठी जागेची व्यवस्था केली आणि शेणाच्या खरेदीसाठी काही व्यवस्था केली तर लोक आपल्या गायींना सोडून देणार नाहीत. कारण त्यामुळे गायीचं फक्त दूधच नाही तर शेणंही विकलं जाऊ शकतं, याची लोकांना खात्री पटेल. आणि त्यातून आलेल्या पैशातून गायींच्या..."} {"inputs":"...रळी मतदारसंघामध्ये 2014 साली शिवसेनेचे सुनील शिंदे विजयी झाले होते. 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी वरळीचे प्रतिनिधित्व केले होते. आता सचिन अहिर स्वतःच शिवसेनेत सामिल झाले आहेत. \n\nतसेच 1990, 1995, 1999, 2004 असे सलग चारवेळा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे या मतदारसंघात विजयी झाले होते. त्यामुळे हा मतदारसंघ शिवसेनेला सुरक्षित वाटत असावा आणि म्हणूनच आदित्य ठाकरे यांच्यासाठी या मतदारसंघाची निवड करण्यात आली असावी.\n\nमुंबईत ओपन जीमचं उद्धाटन आदित्य ठाकरे यांनी स्वतः व्यायाम... उर्वरित लेख लिहा:","targets":"या राजकारणात समावेश न करण्याबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीला माहिती दिली. \n\nते म्हणाले, \"मुख्यमंत्री होणार नाही असं शिवसेनाप्रमुखांनी 1995 पूर्वी म्हणजे शिवसेना-भाजपाची सत्ता येण्यापूर्वी सांगितलं होतं. त्यामुळे सत्ता आल्यावर मनोहर जोशी आणि नारायण राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले होते. मात्र या सत्ता आल्यावर या पदांमध्ये किती ताकद असते शिवसेनेच्या नेत्यांना आणि उद्धव ठाकरे यांना समजले. 2004 साली त्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी प्रयत्न केलेही होते. मात्र युतीची सत्ताच आली नाही.\"\n\n\"युतीला सत्ता का मिळाली नाही असं शिवसेनाप्रमुखांना विचारल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी 'एक फूल और दो माली' असं उत्तर दिलं होतं. म्हणजेच त्यांनी या चर्चेचा रोख नारायण राणे आणि गोपीनाथ मुंडे यांच्या दिशेने वळवला होता. 2004 साली शिवसेनेच्या जागा आणखी वाढल्या असत्या तर कदाचित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेही असते. त्यामुळे निवडणुकीत न उतरण्याची भाषा सत्तेत येण्यापूर्वीची होती हे लक्षात घ्यायला हवं,\" अकोलकर यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रव गांगुलीसारखा महान बॅट्समन समोर असताना त्याने सात रन्सचा बचाव केला. \n\nकामरान खान\n\nआयपीएलची पहिली सुपर ओव्हर टाकण्याचा मान कामरानच्या नावे आहे. त्या मॅचनंतर कामरानची सगळीकडे चर्चा होऊ लागली. त्याची अॅक्शन सदोष ठरली. त्याने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली अॅक्शनमध्ये बदल केले. तो पुण्याकडून खेळला, परंतु त्याच्या बॉलिंगवर बॅट्समननी रन्सची खिरापत लुटली. \n\n2011 नंतर त्याला आयपीएल कॉन्ट्रॅक्ट मिळू शकलं नाही. तो शेतीकडे वळला. मध्यंतरी शेतात काम करतानाचा कामरानचा फोटो शेन वॉर्नने पाहिला. कामरान क्रिकेटऐव... उर्वरित लेख लिहा:","targets":"रकटली. मुंबई, पुणे, हैदराबाद अशा तीन संघांसाठी तो खेळला पण पूर्वीचा सुमन चाहत्यांना दिसलाच नाही. \n\n7. सौरभ तिवारी (मुंबई इंडियन्स)\n\nधष्टपुष्ट बांधा, लांब केस आणि ताकदवान फटके ही सौरभ तिवाराची ओळख. पुढचा धोनी अशी त्याची ओळख करून देण्यात येत असे. \n\n2010च्या हंगामात सौरभने 419 रन्स काढले. यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश होता. या हंगामातील त्याच्या खेळाने अपेक्षा उंचावल्या. परंतु पुढच्या कोणत्याच हंगामात त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. \n\n8. यो महेश (दिल्ली डेअरडेव्हिल्स) \n\nआयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या यो महेशने आपल्या बॉलिंगने सगळ्यांना आकर्षून घेतलं. इनस्विंग आणि आऊटस्विंग अशी बॉलची करामत करू शकणाऱ्या महेशने त्या हंगामात 16 विकेट्स घेतल्या. \n\nयो महेश\n\nदिल्लीसाठी महेश नियमित बॉलर असं चित्र होतं मात्र पुढच्या हंगामात महेशला केवळ दोन मॅचेस खेळायला मिळाल्या. त्यानंतर दिल्लीने त्याला संघातून वगळलं.\n\nचेन्नईने त्याला संघात घेतलं. 2012 मध्ये त्याला 5 मॅचेस खेळण्याची संधी मिळाली. तो अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे चेन्नईनेही त्याला वगळलं. पहिल्या हंगामात प्रदर्शनाच्या बळावर अपेक्षा उंचावणारा महेश गायबच झाला. \n\n9. शिविल कौशिक (गुजरात लायन्स)\n\nचायनामन बॉलर्स ही स्पिन बॉलर्सची प्रजात दुर्मीळ होत चालली आहे. गुजरात लायन्सने डोमेस्टिक क्रिकेटचा अनुभव नसणाऱ्या शिविल कौशिकला संधी दिली तेव्हा सगळे चक्रावून गेले. \n\nदक्षिण आफ्रिकेच्या पॉल अडम्सच्या अॅक्शनची आठवण शिविलने करून दिली. बॉलिंग टाकताना संपूर्ण अंग घुसळवून निघणाऱ्या कौशिकच्या बॉलिंगपेक्षाही चर्चा अॅक्शनची झाली. \n\nशिविल कौशिक\n\nकर्नाटकात झालेल्या स्पिन स्टार्स काँटेस्टमध्ये शिविलची बॉलिंग भारताचे माजी फिरकीपटू अनिल कुंबळे यांना आवडली. त्यांनी मुंबई इंडियन्सच्या ट्रायलसाठीही बोलावलं मात्र त्याची संघात निवड होऊ शकली नाही. परंतु काही वर्षातच आयपीएल खेळण्याची संधी मिळाली.\n\nकौशिक मूळचा पंजाबचा परंतु त्याचे कुटुंबीय बेंगळुरूला शिफ्ट झाले. सदानंद विश्वनाथ यांच्या अकादमीत त्याने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. 2016 आयपीएलमध्ये खेळताना कौशिकने स्टीव्हन स्मिथला आऊट केलं. आनंद साजराही केला पण त्यानंतर बॉल नोबॉल असल्याचं अंपायर्सनी जाहीर केलं आणि कौशिकचा आनंद मावळला. \n\nकर्नाटक प्रीमिअर लीग, आयपीएलनंतर कौशिकला यॉर्कशायर प्रीमिअर..."} {"inputs":"...रवाई होते का?\n\nठाण्यात नुकतंच एक प्रकरण समोर आलं होतं. फेसबुकवर अक्षेपार्ह पोस्टमध्ये टॅग केल्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप अनंत करमुसे यांनी केला होता. त्यानंतर ठाणे भाजपचे अध्यक्ष निरंजन डावखरे यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. \n\n'एबीपी माझा' या न्यूज चॅनेलच्या पत्रकार रश्मी पुराणिक यांना सुद्धा काही दिवसांपूर्वी विचित्र पद्धतीच्या ट्रोलला सामोरं जावं लागलं होतं. त्यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी या ट्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता झाली आहे,\" असं प्रतीक सिन्हा सांगतात. \n\nते पुढे सांगतात, \" पहिल्या गटाकडून दुसऱ्या गटाच्या नेत्याबाबत एखादा अपमानजनक हॅशटॅग ट्रेंड झाला की दुसऱ्या दिवशी लगेच दुसऱ्या गटाकडून पहिल्या गटाच्या नेत्याविरोधात अपमानजन हॅशटॅग चालवला जातो. पण यात उजव्या विचारसरणीची मंडळी सर्वांच्या पुढे आहे हे मात्र खरं आहे.\" \n\nकाही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते राहुल गांधी याच्याबाबत एक अपमानजनक हॅशटॅग ट्वीटरवर ट्रेंड झाला होता. त्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात एक अपमानजनक हॅशटॅग ट्रेंड झाला होता. \n\nपण या ट्रोलिंगचा पसारा आता राजकीय विचारधारा किंवा पक्षांच्याहीपुढे गेला आहे. त्याबाबत या विषयातले जाणकार निखील पाहावा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं,\n\n\"ट्रोलिंग फक्त आता एखादी विचारधारा किंवा राजकीय पक्षांपुरतं मर्यादित नाही. एक ब्रँड दुसऱ्या ब्रँडची व्हॅल्यू कमी करण्यासाठी, एका उद्योगाकडून दुसऱ्या उद्योला तोटा करण्यासाठी अफवा पसरवण्यासाठी सुद्धा त्याचा वापर होतो. फेकन्यूज आणि चुकीची माहिती पसरवण्यासाठीसुद्धा त्याचा वापर केला जातो.\" \n\n'ट्रोलिंगसाठी मिळतात पैसे'\n\nट्रोल करणाऱ्यांना बरेचदा पैसे दिले जातात असा आरोपही होतो. \n\nत्याबाबत विषयातले जाणकार निखील पाहावा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितल, \"आता संघटित ट्रोल्सला विकत घेतलं जातं एका ट्वीटसाठी 10 ते 100 रुपये मोजले जातात. एखाद्याला हैराण करण्यासाठी हे केलं जातं. त्याच्या आता रितसर एजन्सी आहेत आणि हे आता जगभरात होतं\"\n\nपण प्रतिक सिन्हा यांना मात्र यामागे लोकांना प्रसिद्ध होण्याची लागलेली ओढही असते. \"ट्रोलच्या माध्यमातून प्रसिद्ध होण्याची नशा सुद्धा लोकांमध्ये कधीकधी असते. टिकटॉक स्टार न्यूजमध्ये येत नाही पण त्याला आमदारकीचं तिकीट मिळाल्याची उदाहरण आहेत की आपल्याकडे.\"\n\nलोक ट्रोलिंग का करतात?\n\nजे प्रत्यक्षात बोलता येत नाही ते ऑनलाईन बोललं सोपं जातं म्हणून लोक ट्रोलिंगसाठी त्याचा वापर करतात असं तज्ज्ञांना वाटतं. लोक ट्रोलिंग का करतात, त्यामागे त्यांची भावना काय असले याबाबत बीबीसी बाईटसाईजनं काही तज्ज्ञ आणि पीडितांशी चर्चा केली. \n\nलक्ष वेधून घेण्यासाठी, इतरांना त्रास देण्यासाठी, दुःख देण्यासाठी, तसंच मनोधैर्य खच्ची करण्यासाठी लोक ट्रोलिंगचा शस्त्र म्हणून वापर करतात. त्यातून त्यांना कधीकधी मानसिक समाधान मिळतं. \n\nबीबीसी बाईटसाईच्या लेखानुसार ट्रोल करणाऱ्यांचे 2..."} {"inputs":"...रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी डील करायला खूपच वेळ लावला.\" राज्यात जवळपास दोन आठवड्यांपूर्वी 12 नोव्हेंबरला राष्ट्रपती राजवट लागू झाली. तोपर्यंत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र यावं, यावर तिन्ही पक्षांचं एकमत झालं होतं. \n\nमात्र, 12 ते 23 नोव्हेंबरच्या मधल्या काळात या त्रिकोणी आघाडीत सरकार कसं स्थापन करावं, याबाबतच्या छोट्या-छोट्या गोष्टींवरून चर्चेची गुऱ्हाळ सुरू होती. आघाडीचं नावं काय असेल, किमान समान कार्यक्रमाची भाषा कशी असेल, अशा गोष्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाशिवाय आणखीही काही कारणं आहेत, ज्यामुळे अजित पवारांनी भाजपची ऑफर स्वीकारली असणार.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यात ते यशस्वी झाले तर ते शरद पवारांचे वारस ठरतील. सुप्रिया सुळेंना आव्हान देत महाराष्ट्रातला प्रमुख मराठा नेता होण्याचा ते प्रयत्न करतील. अजित पवार यांची सध्याची प्रतिमा ही भ्रष्ट बाहुबली नेत्याची आहे. महाराष्ट्रात त्यांची प्रतिमा तशीच आहे जशी उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांची. कदाचित भाजपला साथ देणं, याकडे ते स्वतःची नकारात्मक प्रतिमा पुसण्याची संधी म्हणूनही बघत असतील. \n\nअजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली\n\nमात्र, 30 नोव्हेंबरला होणाऱ्या फ्लोअर टेस्टमध्ये भाजपला पराभूत करण्यासाठी शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस ही आघाडी आता सर्वतोपरी प्रयत्न करेल.\n\nशिवाय, सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजेही ठोठावण्यात आले आहेत. अशी सगळी परिस्थिती असली तरी देवेंद्र फडणवीस त्याआधी राजीनामा देतील, अशी काही शक्यता दिसत नाही. मात्र, राज्यात ज्या पद्धतीने सर्व चित्रच पालटलं आहे, ते बघता काहीही अशक्य नाही. \n\nयानंतर भाजपची कसोटी 30 नोव्हेंबरला लागणार आहे. पक्षांतरबंदी कायद्याचा फटका बसू नये, यासाठी भाजपला राष्ट्रवादीच्या दोन तृतीयांश आमदारांची गरज असेल. किंवा किमान 30 नोव्हेंबरला होणाऱ्या विश्वासदर्शक ठरावावेळी राष्ट्रवादीचे दोन तृतीयांश आमदार सभागृहात हजर हवेत.\n\nराष्ट्रवादीकडे 54 आमदार आहेत. यापैकी भाजपला किमान 35 आमदारांची गरज आहे. मात्र, भाजपकडे केवळ 10 ते 12 आमदार आहेत, असं शरद पवारांचं म्हणणं आहे. याचाच अर्थ - नाट्याचा हा शेवटचा अंक नक्कीच नाहीये. हिंदी चित्रपटात म्हणतात तसं पिक्चर अभी बाकी है... \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रवानगी देण्यात येत आहे. मात्र माध्यमांच्या गाड्यांना पुढे जाऊ दिलं जात नाहीये. \n\nसिंघू बॉर्डरजवळ रस्ता खोदण्यात आला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या स्टेजच्या आधी किसान संघर्ष समितीचं स्टेज आहे. याच स्टेजवर दोन दिवसांपूर्वी दगडफेक करण्यात आली होती. इथेच सीमेंट आणि सळ्या टाकून बॅरिकेडिंग केलं गेलंय. \n\nसिंघू बॉर्डरकडे जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. नरेलाकडून आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असलेल्या 46 शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. \n\nसिंघू बॉर्डरवर उपस्थित असलेले शेतकरी नेते सुरजित सि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी सरकार आमचा विश्वास डळमळीत करू शकत नाही. आम्ही कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय जाणार नाही.\"\n\nटिकरी बॉर्डरवर काय आहे परिस्थिती?\n\nटिकरी बॉर्डरहून बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी घेतलेला आढावा. \n\nटिकरी बॉर्डरवर पोलिसांनी काँक्रिटचे स्लॅब लावले आहेत. रस्त्यावर टोकदार सळ्याही रोवल्या आहेत, जेणेकरून वाहनं पुढे जाऊ शकणार नाहीत. त्याचसोबत इथलं इंटरनेट दोन फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यासाठीही सरकारनं परवानगी दिली आहे. \n\nबॉर्डरवर असलेले शेतकरी हे षड्यंत्र असल्याचं समजत आहेत. किसान सोशल आर्मीशी संबंधित असलेले अनुप चनौत सांगतात, \"जे सरकार आम्ही केवळ एका फोन कॉलवर उपलब्ध असल्याचं सांगत आहे, तेच सरकार असे बॅरिकेड्स लावत आहे.\"\n\nचनौत सांगतात, \"आम्ही शांततेनं आंदोलन करत आहोत आणि इथेच बसून राहू. पण जर आम्हाला संसदेला घेराव घालण्यासाठी पुढे जायचं असेल तर हे बॅरिकेड्स आम्हाला अडवू शकणार नाहीत. सरकार षड्यंत्र रचत आहे.\"\n\nते सांगतात, \"इंटरनेट बंद केलं गेलंय. आम्ही महत्त्वाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाहीये. आता तर ट्वीटरवरूनही शेतकरी आंदोलनाचे अकांऊट्स बंद केले गेले आहेत. लोकशाहीमध्ये आमचा आवाज दाबण्यात येत आहे. ही एकप्रकारे लोकशाहीची हत्या आहे. पण तरीही आम्ही इथेच राहून आंदोलन करू.\"\n\nदिल्ली पोलिसांचे जॉइंट कमिशनर (नॉर्दन रेंज) एसएस यादव यांनी बीबीसीशी बोलताना सिंघू बॉर्डरवर अतिशय कडेकोट बंदोबस्त केल्याचं मान्य केलं आहे. मात्र नेमके किती पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत, याचा आकडा त्यांनी सांगितला नाही. ही संवेदनशील माहिती असल्याचं सांगत त्यांनी संख्या सांगायला नकार दिला. सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असल्याचंही यादव यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रवीन बाबी यांना जसं यश मिळालं, तस यश त्यांना त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात मिळालं नाही. सुरुवातीला डॅनी यांच्यासोबत त्यांचं अफेअर झालं. मात्र, ते पुढे काही फार चाललं नाही.\n\nडॅनी यांनी 'फिल्मफेअर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, परवीन बाबी आणि त्यांची सोबत केवळ तीन-चार वर्षेच टिकली. त्यानंतर दोघांनीही वेगवेगळे रस्ते अवलंबले.\n\nकबीर बेदी\n\nडॅनी यांच्यानंतर कबीर बेदी यांच्यावर परवीन बाबींचा जीव जडला.\n\nकबीर बेदी आणि परवीन बाबी यांनी 1976 साली 'बुलेट' सिनेमात कामही केलं होतं. जवळपास तीन वर्षे हे दोघेही... उर्वरित लेख लिहा:","targets":"िल्ममेकर होते.\n\nपरवीन बाबी यांच्यासोबतच्या नात्यावर आधारितच महेश भट्ट यांनी 'अर्थ' सिनेमा बनवला होता. याच सिनेमापासून महेश भट्ट यांच्या सिनेमाचा आलेख वर चढत गेला आणि दुसरीकडे परवीन बाबी यांचं मानसिक संतुलन काहीसं अस्थिर होऊ लागलं होतं.\n\nमहेश भट्ट यांच्यासोबतच्या नात्यादरम्यानच परवीन बाबी यांना मानसिक आजार सुरू झाला होता. महेश भट्ट यांनीच काही मुलाखतींमध्ये परवीन बाबींच्या या आजाराला 'पॅरानायड स्किझोफ्रेनिया' म्हटलं होतं. मात्र, परवीन बाबी यांनी कधीच आपल्याला हा आजार झाल्याचे मान्य केले नाही. आपल्याला मानसिक आजार अनुवंशिक असल्याचं मात्र त्या म्हणाल्या होत्या.\n\nअध्यात्म\n\nमहेश भट्ट यांच्यासोबत नात्यात असतानाच परवीन बाबी अध्यात्मिक गुरू यूजी कृष्णमूर्ती यांच्या संपर्कात आल्या आणि त्यांच्याच सांगण्यावरून त्यांनी 1983 साली बॉलिवूडला राम राम ठोकला. त्यानंतर काही काळ त्या बंगळुरूत राहिल्या, त्यानंतर अमेरिकेत निघून गेल्या.\n\nहा काळ असा होता, ज्यावेळी परवीन बाबी यांनी आपल्या करिअरला अधिक गांभिर्यानं घेतलं होतं आणि अमिताभ बच्चन यांच्या सावलीतून बाहेर पडत काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न त्या करत होत्या.\n\nत्याचीच झलक जितेंद्र यांच्यासोबतच्या 'अर्पण' सिनेमात दिसली. या सिनेमात परवीन बाबी साडी परिधान केलेल्या दिसल्या.\n\nएवढेच नव्हे, तर ऋषिकेश मुखर्जी यांच्या 'रंग बिरंगी' आणि इस्माइल श्रॉफ यांच्या 'दिल आखिर दिल है' यांसारख्या सिनेमातही त्यांनी काम केलं होतं. मात्र, या सगळ्याला अचान ब्रेक लागला.\n\nअमेरिकेतही परवीन बाबी यांच्या मानसिक आजारावर कुठलाच उपचार झाला नाही.\n\nअमिताभ बच्चन यांच्यापासून धोका\n\nमानसिकरित्या आजारी असतानाच परवीन बाबी यांनी अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेजगतातील अनेक दिग्गजांपासून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं होतं.\n\n1989 मध्ये परवीन बाबी भारतात परतल्या आणि 2005 पर्यंत मुंबईतच राहिल्या. मात्र, बॉलिवूडच्या झगमगाटापासून दूर…\n\nअमिताभ बच्चन यांच्यावरील परवीन बाबी यांचा संशय कशाप्रकारचा होता, याचा अंदाज डॅनी यांच्यासोबत बोलणं बंद झाल्याच्या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो.\n\nडॅनी यांनी याचा उल्लेख करत 'फिल्म फेअर'शी बोलताना सांगितलं होतं की, \"एका मुलाखतीत अमितजींनी म्हटलं होतं की, मी त्यांचा चांगला मित्र आहे. परवीनने ती मुलाखत पाहिली आणि त्यानंतर ज्यावेळी मी तिच्या घरी गेलो, त्यावेळी तिने दरवाजाही उघडला नाही.\"\n\nअमिताभ..."} {"inputs":"...रशी कुणी हरकत घेतली नव्हती. \n\nलाल महाल\n\nयाबाबत भारत इतिहास संशोधक मंडळाचे सदस्य पांडुरंग बलकवडे यांनी मात्र वेगळीच भूमिका मांडली. \"बाबासाहेब पुरंदरे यांनी दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू आहेत, अशी भूमिका कुठेच घेतलेली नाही. या भूमिकेला आत्ता विरोध करणारे जयसिंग पवार यांनीच काही वर्षांपूर्वी त्यांच्या पुस्तकांमध्ये दादोजी हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचं म्हटलं होतं.\"\n\nबाबासाहेब पुरंदरेंशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांची प्रतिक्रिया मिळाल्यावर इथे देण्यात येईल. \n\nवादाचं मूळ\n\nदादोज... उर्वरित लेख लिहा:","targets":"बाबतीत दादोजी कोंडदेव यांनी त्यांना जीवित कार्याची प्रेरणा दिली, हे न पटणारं आहे. ही प्रेरणा महाराजांना मिळालीच असली तर ती शहाजी राजांकडून किंवा जिजाऊंकडून मिळणं जास्त स्वाभाविक आहे.\"\n\nयाबाबत पांडुरंग बलकवडे मात्र थोडी वेगळी भूमिका मांडतात. \"दादोजी शिवाजी महाराजांचे गुरू होते, असं आम्ही म्हणत नाही. ते महाराजांचे मार्गदर्शक होते, यात वाद नाही. आपल्या आयुष्यात आपण आपल्या मार्गदर्शकांनाही अनेकदा गुरुस्थानी मांडतो. दादोजींच्या बाबतीतही हेच घडलं असावं.\"\n\nदादोजी कोंडदेव यांच्या निधनानंतर शिवाजी महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही दादोजींचा उल्लेख आहे, असं बलकवडे सांगतात. या पत्रात म्हटलं आहे की, \"आमच्या वडिलांनी आम्हाला दादोजींकडे पाठवलं. आता ते निवर्तले आणि आम्ही पोरके झालो.\"\n\nयावरून महाराजांच्या मनात दादोजींबद्दल काय भावना होती, हे निश्चित कळेल, असं बलकवडे म्हणतात. \n\nमुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे निवृत्त प्राध्यापक अरविंद गणाचारी यांनीही नेमक्या याच गोष्टीवर प्रकाश टाकला. \"गुरू ही संकल्पना खूप मोठी आहे. दादोजींकडून शिवाजी महाराज अनेक गोष्टी शिकले हे नक्की.\"\n\nमग महाराजांचं शिक्षण कुणाकडे झालं?\n\nया प्रश्नाचं उत्तर आपल्याला परमानंद यांनी लिहिलेल्या 'शिवभारत' या ग्रंथात मिळतं. शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव नाहीत, याची खात्री पटल्यानंतर जयसिंग पवारांनी या प्रश्नांचं उत्तर शोधायला सुरुवात केली.\n\nपरमानंद हे शहाजी राजांच्या पदरी असलेले पंडित होते. त्यांनी शिवाजी महाराजांच्या आज्ञेनेच 'शिवभारत' हे महाराजांचं चरित्र संस्कृतमध्ये लिहिलं. हे चरित्र पूर्ण नसलं, तरी 1661-62पर्यंतचा जीवनपट मांडतं.\n\nसात वर्षांचे असताना शिवाजी महाराजांच्या विद्याभ्यासाची सुरुवात विद्वानांच्या मांडीवर झाली.\n\nया चरित्रानुसार शहाजी राजांनी शिवाजी महाराज सात वर्षांचे असताना त्यांना विद्वानांच्या मांडीवर ठेवून त्यांच्या विद्याभ्यासाची सुरुवात करून दिली. वयाच्या 12व्या वर्षी शिवाजी महाराजांना पुण्यात पाठवताना त्यांच्याबरोबर उत्तम सैनिक, प्रधान, ध्वज, मुद्रा, हत्ती यांच्यासह विद्वान आचार्यांचा संच दिला. \n\nजयसिंग पवार सांगतात की, पुणे प्रांतात आल्यावर शिवाजी महाराजांना या विद्वानांनी कोणकोणत्या विषयांचे धडे दिले, याचीही यादी या 'शिवभारत'मध्ये आहे. त्या विषयांमध्ये वेदविद्येपासून धनुर्विद्या, द्वंद्वयुद्ध आणि अगदी विषपरीक्षा यांचाही समावेश होता...."} {"inputs":"...रा केला होता. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा निघणार होता. मोर्चाच्या आदल्या दिवशी रात्री राज ठाकरेंना फोन आला, की उद्या तुझ्यासोबत 'दादू'सुद्धा भाषण करेल. तेव्हा राज ठाकरे प्रचंड विचलित झाले की कष्ट मी घेतोय, मग श्रेयाचा वाटा उद्धवला का?\"\n\n1996 साली रमेश किणी हत्याप्रकरणातील आरोपी राज यांचे मित्र असल्याचं समोर आलं. पुढे CBIने ती आत्महत्त्या असल्याचं तपासाअंती म्हटलं. पण त्या आरोपांमुळे राज शिवसेनेत काहीसे मागे पडले, असं धवल सांगतात. \n\nउद्धव शिवसेनेचे कार्याध्यक्ष कसे बनले? \n\nराज-उद्धव वाद व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोंचा 'गांधी' हा चित्रपट दीडशेवेळा पाहिला होता, कारण ते चित्रपटांचे चाहते आहेत. त्याच राज ठाकरेंच्या मनसेनं उत्तर भारतीयांवर हल्ले केले, तोडफोड केली, ज्याला ते 'खळ्ळ फट्याक' म्हणतात.\"\n\n\"नाझींचे स्टॉर्म ट्रूपर होते, त्याच धर्तीवर तसं एक मनसेचं दल करायचाही विचार होता. पण त्यामुळं नकारात्मक चित्र निर्माण होईल, असं लक्षात आल्यानं ते रद्द करण्यात आलं,\" असा दावा धवल यांनी केला आहे. \n\nराज आणि उद्धव एकत्र येऊ शकतील का? \n\nराज आणि उद्धवमधले मतभेद टोकाचे असले तरी त्यांच्यात एक जिव्हाळ्याचं नातं असल्याचं चित्रही वारंवार दिसलं आहे. उद्धव ठाकरेंची तब्येत बिघडली तेव्हा राज त्यांना भेटायला गेले होते, तर राज यांची EDकडून चौकशी होत असताना, उद्धव यांनी त्यांची पाठराखण केल्याचं दिसलं. \n\n\"काही गोष्टी लोकांना दाखवण्यासाठी केल्या जातात. जिव्हाळा अर्थातच असेल कारण ते दोघं भाऊ आहेत. पण शेवटी भाजपच्या नेत्यानं मला सांगितलेलं, जिथे राजकीय मतभेद असतात तिथे कदाचित दोन व्यक्ती किंवा पक्ष एकत्र येऊ शकतात. पण जिथे दोघांच्या संबंधांमध्ये घृणा, तिरस्कार, मत्सर असतो, तेव्हा या प्रक्रियेत कुठेतरी बाधा येते.\"\n\nराज आणि उद्धवमधले राजकीय मतभेद आणि मनभेद असले तरी शिवसेना आणि मनसेमधल्या अनेक समर्थकांना दोघं भाऊ आणि त्यांचे पक्ष एकत्र येतील, अशी आशा वाटते. पण धवल यांना सध्या तरी असं होताना दिसत नाही. \n\n\"शिवसेना आणि मनसे या दोन वेगळ्या संघटना आहेत. त्यांचं एकत्रीकरण हे दोन्ही पक्षांना राजकीयदृष्ट्या अडचणीचं ठरू शकतं आणि ते तितकंसं सोपं नाहीये.\"\n\nआदित्य आणि अमित ठाकरेंच्या पिढीचं राजकारण\n\nउद्धव यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यंदा विधानसभेसाठी रिंगणात उतरले असून वरळीतून निवडणूक लढवत आहेत. त्या निमित्तानं निवडणूक न लढवण्याचा ठाकरे घराण्याचा आजवरचा प्रघात त्यांनी मोडला आहे. राज यांचे पुत्र अमित ठाकरेही मनसेच्या प्रचारात सहभाग घेताना दिसतायत. त्यानिमित्तानं ठाकरे घराण्याची चौथी पिढी राजकारणात सक्रीय झाली आहे. \n\n1920च्या दशकापासून प्रबोधनकार ठाकरेंनी जातीय वर्चस्व आणि भोंदूगिरीविरुद्ध भूमिका घेतली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. मग बाळासाहेब ठाकरेंनी आधी मुंबईतील मराठी भाषिक आणि मग हिंदुत्त्वाच्या मुद्द्यांवरून राजकारण केलं. उद्धव आणि राज यांच्यात फूट पडली, तरी हेच मुद्दे त्यांच्या राजकारणच्या..."} {"inputs":"...रा डोस राखून ठेवला आहे. त्यामुळे ही भीती कृत्रिम आहे असं मला वाटतं. ग्रामीण भागातही दुसऱ्या डोससाठी अशी परिस्थिती उद्भवणार नाही.\"\n\n\"तसंही जगभरात आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार लशीचा दुसरा डोस दोन किंवा तीन महिन्यांनी द्या असं सांगितलं आहे,\" असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\n2. लशीचा दुसरा डोस न मिळाल्यास किंवा न घेतल्यास काय होईल?\n\nकोरोना विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक आणि पुरेशा अँटीबॉडी शरीरात तयार होणं गरजेचं आहे.\n\nडॉ.प्रदीप आवटे सांगतात, \"दुसरी लस घेतली नाही तर शरीरात पुरेशा अँटीबॉडी तयार होणार नाहीत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचं राज्य कृती समितीचे सदस्य डॉ.शशांक जोशी यांनी स्पष्ट केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रा लुसिया आणि त्यांच्या मुलातही कोरोनाचा संसर्ग झाल्याचं आढळलं होतं. मात्र, सध्या दोघांची प्रकृती बरी आहे. वेरा सांगतात, \"माझी प्रकृती आता बरी आहे. थोडा खोकला आहे. मात्र, हा काळ खूप कठीण आहे. आम्ही सगळेच भीतीच्या छायेत वावरत आहोत.\"\n\nसुरुवातीला कुणाला विश्वासच बसत नव्हता की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोव्हिड-19 आजारातून बरे झालेल्या कुटुंबातल्या एका सदस्याने सांगितलं, \"तोवर ब्राझिलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या खूप कमी होती. त्यामुळे आपल्याला लागण होणार नाही, असं आम्हाला वाटलं होतं.\"\n\nव्हेरा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिलला क्लोविस यांचा मृत्यू झाला. तर 3 एप्रिलला पाउलो यांची प्राणज्योत मालवली. \n\nब्राझिलमध्ये कोव्हिड-19 आजारावर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी संस्थेच्या सल्ल्यानुसार मारिया आणि पाउलो यांना सिलबंद कॉफिन्समध्ये दफन करण्यात आलं. \n\nआर्थर यांनी आपल्या वडिलांना डॉक्टरांकडे नेलं खरं... पण त्यांना कोव्हिड झालेला नाही असं डॉक्टरांना वाटलं\n\nक्लोविस यांच्या पार्थिवावर त्यांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. तिघांवरही वेगवेगळ्या दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. अगदी काही मिनिटातच अंत्यविधी आटोपण्यात आले. सरकारी आदेशांनुसार अंत्यविधीला 10 पेक्षा जास्त जण उपस्थित नव्हते. \n\nक्वारंटाईनमधलं आयुष्य\n\n13 मार्चच्या बर्थडे पार्टीत सहभागी झालेले जे लोक कोरोनातून बचावले ते अजूनही आयसोलेशनमध्ये आहेत. ज्यांची प्रकृती ढासळली होती आणि आता बरी आहे त्यांनीही पुढचे काही दिवस वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nलोकांनी घरातच थांबावं, असं आवाहन ते करत आहेत. मारिया यांची मुलगी राफेला म्हणते, \"ही काही साधी सर्दी नाही. ही साथ आहे. हा एक अत्यंत भयंकर आणि क्रूर विषाणू आहे.\"\n\n\n\nब्राझिलचे अध्यक्ष जायर बोलसोनारो यांनी सोशल डिस्टंन्सिंग उपयोगाचे नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांनी कोव्हिड-19 आजाराच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित करत हा 'साधा फ्लू' असल्याचं म्हटलं होतं.\n\nलुसिया राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी दिलेल्या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त करतात. त्या म्हणतात, \"बोलसोनारो बरळत आहेत. ते एका जबाबदार पदावर आहेत आणि त्यांना आपल्या जबाबदारीची जाणीव असायला हवी.\"\n\nवेरा लुसिया यांच्यासाठी तर आयुष्याचा जोडीदार गमावल्यानंतर एकटीने आयुष्य कसं कंठायचं, हेच सध्या सर्वात मोठं आव्हान आहे. त्या म्हणतात, \"आयुष्य तर चालतच राहील. मात्र, आमच्या कुटुंबीयांबाबत जे घडलं ते इतर कुणाबरोबरही घडू नये, असंच आम्हाला वाटतं.\"\n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...रांच्या मुद्द्यावरून सार्वजनिकरीत्या नाराजी व्यक्त केली आहे. या नेत्यांचा आरोप आहे की जुन्या-जाणत्या चेहऱ्यांना बाजूला करून नव्या नेत्यांना जागा करून दिली जातेय ज्यांनी गेल्या निवडणुकीत भाजपला समर्थन दिलं होतं. \n\nप्रशांत किशोर\n\nमुर्शिदाबाद जिल्हातल्या हरिहरपाडाचे तृणमूल काँग्रेसचे आमदार नियामत शेख यांनी रविवारी एका प्रचारसभेत प्रशांत किशोर यांच्यावर हल्ला चढवला. त्यांचं म्हणणं होतं की, \"पक्षातल्या सगळ्या समस्यांचं कारण प्रशांत किशोर आहेत. शुभेंदू अधिकारी यांनी पक्ष बळकट केला आणि आता त्यांच्याशी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिपोर्ट तयार केला होता. त्याच आधारवर संघटनात्मक बदल केले गेले होते. प्रशांत किशोर यांनी असंतुष्ट नेत्यांचीही यादी बनवली होती. या बदलांचा हेतू स्वच्छ प्रतिमा असलेल्या नेत्यांना पुढच्या फळीत आणण्याचा होता.\" \n\nप्रशांत किशोर यांच्याशी आमचा संपर्क होऊ शकला नाही पण त्यांच्या टीमचा भाग असलेल्या एका सदस्याने आपलं नाव न छापण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलं की, \"आम्ही पक्षप्रमुख ममता बॅनर्जी आणि जेष्ठ नेत्यांच्या सल्ल्याने प्रचाराची व्यूहरचना ठरवतो आहोत. आमचं काम सल्ला देणं आहे. तो सल्ला अमलात आणायचा की नाही याचा निर्णय पक्षाचं नेतृत्व घेईल. त्यामुळे पक्षातल्या नाराजीच्या मुद्द्यावर मत मांडणं आमच्यासाठी योग्य ठरणार नाही.\" \n\nविधायक जगदीश वर्मा बसुनिया\n\nराजकीय पर्यवेक्षक विश्वनाथ चक्रवर्ती म्हणतात की, \"तृणमूल काँग्रेस सीपीएससारखा केडरवर आधारित पक्ष नाहीये. प्रशांत किशोर यांची टीम गटपातळीपासून प्रदेशपातळीपर्यंत पक्षात शिस्त आणि व्यावसायिक दृष्टिकोन आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. यामुळे काही नेते नाराज होणं साहजिक आहे. पण पक्षप्रमुखांचा भरपूर पाठिंबा असल्याने या नाराजीचा प्रशांत किशोर यांच्या कामावर काही परिणाम होईल असं वाटत नाही.\" \n\nबराच काळ पश्चिम बंगालच्या राजकारणावर लक्ष ठेवून असलेले जेष्ठ पत्रकार श्यामलेंदू मित्र म्हणतात की, \"प्रशांत किशोर यांचा रस्ता यंदा बराच अवघड आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते आणि आमदार ममता बॅनर्जींना आपलं नेतृत्व मानतात. पण प्रशांत किशोरांच्या संघटनात्मक हस्तक्षेपामुळे नाराजी वाढतेय. त्यामुळे असं वाटतंय की आता त्यांना ते यश मिळणार नाही ज्यासाठी ते प्रसिद्ध आहेत.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...रांतात अधिक लोकप्रिय आहे. मात्र थोड्या फार बदलासह या एकाच पाककृतीची नावं‌ बदललेली दिसतात.\n\nतमिळ 'मोदक' किंवा 'कोळकटै', मल्याळी भाषेत 'कोळकटै', कानडी भाषेत 'मोदक' किंवा 'कडबू', तेलगू भाषेत 'कुडुमु' अशी त्याची अनेकविध नावं आहेत. \n\nउकडीच्या मोदकाप्रमाणेच पण वर टोक आणि कळ्या नसणारे, सारण भरून गोल वळलेले कोळकटै हे केरळ आणि दक्षिण तामिळनाडूत प्रसिद्ध आहेत. \n\nओरिसा, आसाम आणि बंगालमध्ये तांदुळपिठाच्या उकडीची पातळ पारी करून त्यात गूळ-खोबऱ्याचं सारण भरून घडी घालून केळीच्या पानांवर पातोळ्याप्रमाणे वाफवतात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रांतात त्यांनी अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. \n\nहैदराबाद संस्थान भारतात विलीन होईपर्यंत संस्थानाचे एजंट जनरल म्हणून काम पाहिलं. कृषीमंत्रीपदी असताना त्यांनी वन महोत्सव आयोजित करण्यास सुरुवात केली. उत्तर प्रदेशचे राज्यपाल म्हणूनही त्यांनी काम केलं. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत त्यांनी अखंड हिंदुस्तान नावाची चळवळ सुरू केली. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेतही त्यांचा वाटा होता. अनेक पुस्तकं नावावर असणाऱ्या मुन्शी यांनी अनेक सामाजिक तसंच शैक्षणिक संस्थांच्या उभारणीत योगदान दिलं. \n\nरफी अहमद किदवई\n\nखिलाफत चळव... उर्वरित लेख लिहा:","targets":"टन तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेऊन तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्या सोबत द्विपक्षीय करार करून घेण्यात आला होता. या करारान्वये भारताने रुपयात पैसे मोजावयाचे होते आणि या रकमेच्या ८५% रक्कम भारताला कर्ज आणि देणगीच्या स्वरूपात परत मिळणार होती. या कराराचं ना पीएल84 असं होतं. \n\n1967 साली लोकसभा निवडणुकीत, मुंबईचे सम्राट म्हणून ओळखले जाणारे स.का.पाटील आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्यात चुरशीचा मुकाबला झाला. या निवडणुकीच्या प्रचारावेळी आचार्य अत्रे यांनी अनेक सभा घेतल्या. अत्रे हे आर.बी.भंडारेंच्या विरोधात उभे होते. स.का.पाटलांना उद्देशून भाषणाची सुरुवात अत्रे अशी करत, 'हा लेकाचा सदोबा, लोकसभेत जायला म्हणतोय, याला मी शोकसभेत पाठवेन. मी 13 ऑगस्टला जन्माला आलो, 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं. दोन चांगल्या गोष्टींच्या मधे एक वाईट गोष्ट घडावी म्हणून 14 ऑगस्टला स. का. पाटील जन्माला आले.' त्या निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी पाटलांना हरवलं. जॉर्ज यांची प्रतिमा जायंट किलर अशी रंगवली गेली. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी हा किस्सा बीबीसी मराठीशी बोलताना सांगितला होता. \n\nस्वर्ण सिंग\n\nसर्वाधिक काळ सलग कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी हाताळणारे नेते ही स्वर्ण सिंगांची ओळख आहे. 1952 ते 1976 अशा प्रदीर्घ काळासाठी ते केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपदी होते. कृषिमंत्री म्हणून एक वर्षच कारभार पाहिला असला तरी संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, रेल्वे मंत्री अशी महत्त्वाच्या खात्यांचा भार त्यांच्याकडे होता. \n\nस्वर्ण सिंग\n\nवाटाघाटी करणं आणि अमोघ वक्तृत्व या गुणवैशिष्ट्यांसाठी ते ओळखले जात. युनेस्कोच्या बोर्ड ऑफ डिरेक्टर्सपदीही ते होते. स्वर्ण सिंग यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. \n\nचिदंबरम सुब्रमण्यम\n\nसुब्रमण्यम यांच्या निमित्ताने कृषिमंत्रिपदी दाक्षिणात्य राज्यातल्या नेत्याची निवड झाली. भौतिकशास्त्रात पदवी आणि त्यानंतर कायद्याचं शिक्षण घेतलेले सुब्रमण्यम स्वातंत्र्यलढ्यातील अनेक चळवळींमध्ये होते. देशातल्या कृषी व्यवस्थेला हरितक्रांतीने नवा आयाम दिला. कृषिमंत्री म्हणून राबवलेल्या योजना आणि घेतलेल्या निर्णयांसाठी चिदंबरम सुब्रमण्यम यांना हरितक्रांतीचे प्रणेते म्हटलं जातं. \n\nएम.एस. स्वामीनाथन, बी. सिवारमण, नॉर्मन बोरलाग या कृषीतज्ज्ञांच्या साह्याने त्यांनी कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणला. अन्नधान्याच्या उत्पादनात..."} {"inputs":"...रांनी याचं स्वागत केलं आहे. जगभरात लंडनची नाईटलाईफ 5 बिलिअन पाऊंड्सची आहे. \n\nमुंबईतलं दृश्य\n\nदुकानं जशी उघडी असतील तसं बेस्टच्या बसेस, ओला, उबरच्या टॅक्सी चालू राहातील. यातून नवी अर्थव्यवस्था तयार होईल. मुंबई आताही 24 तास सुरू असते. अर्थव्यवस्थेला फॉर्मलाईज करणं आवश्यक आहे. करांच्या माध्यमातून राज्याला निधी उपलब्ध होईल. इंदूरमध्ये सराफा मार्केटमध्ये रात्री चॅट पदार्थ मिळतात. ही संकल्पना 2013 मध्ये केली होती. गुजरातमध्ये अहमदाबादमध्ये ही संकल्पना राबवली जात आहे. कष्ट करणारे, काम करणारी माणसं मुंब... उर्वरित लेख लिहा:","targets":"यचं असेल तर सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत 'लोकप्रभा'चे संपादक विनायक परब यांनी व्यक्त केलं. \n\n\"दुकानं, कॉफी शॉप, मल्टीप्लेक्स रात्री सुरू राहिली तर महिला, मुलीही जातील. रात्री फिरताना कोणतीही भीती मनात असायला नको. सध्याचं वातावरण सुरक्षित वाटण्याचं नाही. त्यामुळे या मुद्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही,\" असं परब सांगतात.\n\nगेटवे ऑफ इंडिया\n\n\"गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर नाही असा दृष्टिकोन ठेऊन हा उपक्रम राबवू नये. यासाठीचं रेव्हेन्यू मॉडेल कागदावर असायला हवं. टार्गेट ओरिएंटेड असायला हवं. हौशीगवशी कारभार नको. मुंबई हे शहर धावतं आणि ऊर्जामय शहर आहे.\n\n\"नाईटलाईफ म्हणजे दारू, पार्टी असं नाही. अनेक चांगल्या गोष्टी होऊ शकतात. दक्षिण मुंबईत हेरिटेज वॉक आयोजित केले जाऊ शकतात. खेळ, कला क्षेत्रासंदर्भात कार्यक्रम होऊ शकतात. पण हे सगळं मुंबईतल्या विशिष्ट भागांपुरतं मर्यादित राहायला नको. यातून अर्थव्यवस्थेला बळकटी मिळू शकते. मुंबई हे यासाठी अनुकूल शहर आहे. कारण इथे विदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात,\" असं परब सांगतात.\n\n'मुंबई आणखी आंतरराष्ट्रीय होऊ शकते'\n\n\"नाईटलाईफ किंवा रात्री आस्थापनं सुरू राहिलं तर मुंबई आणखी आंतरराष्ट्रीय आणि कॉस्मोपॉलिटन होऊ शकते. सिंगापूर, लंडन अशा अनेक शहरांमध्ये ही संस्कृती प्रचलित आहे. मुंबई त्यादृष्टीने आणखी एक पाऊल टाकू शकतं\", असं अर्थशास्त्रज्ञ शंकर अय्यर यांनी सांगितलं. \n\nते पुढे म्हणाले, \"मुंबई सदैव जागं असणारं शहर आहे. आताच्या निर्णयाने मुंबईचं जागेपण व्यापक होऊ शकतं. त्यासाठी आवश्यक सुरक्षायंत्रणा, वाहतूक व्यवस्था पुरवणं आवश्यक आहे. \n\nरात्री दुकानं, हॉटेल्स, मल्टिप्लेक्स खुली असतील तर त्यांना अतिरिक्त कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागेल. त्यातून रोजगार निर्माण होऊ शकतो. मात्र याने अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते का? हे लोकांच्या वागण्यातून स्पष्ट होऊ शकेल. रात्री आस्थापन खुलं ठेवणं बंधनकारक नाही. त्यामुळे ज्यांनी निकष पूर्ण केले आहेत आणि ज्यांना यामध्ये काही फायदा दिसतो तेच सुरू ठेवतील\".\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रांमध्ये दिसतो. \n\nत्याची जाहिरातही 'गिफ्टिंग'साठीचा उत्तम पर्याय, अशीच करण्यात येतेय. या जाहिरातीच्या फोटोत आजीआजोबा, आईवडील आणि त्यांना हे गिफ्ट देणारी तरुण पिढी दिसते. या मार्केटिंगमुळेच या प्लेयरने विकत घेणारी तरुण पिढी आणि हा प्लेयर वापरणारी आधीची पिढी या दोहोंचा नॉस्टाल्जिया साधण्याचं काम अचूकपणे केल्याचं दिसतं. \n\n5. चेतकचं पुनरागमन\n\nआठवणी जागं करणारं आणि मोठा बाजारभाव असणारं नाव म्हणजे - बजाज चेतक. 80च्या दशकात आलेल्या या बजाज चेतकसाठी त्या काळी अनेक महिन्यांचं - वर्षाचं वेटिंग असायचं. \n\nम... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर आहेच, पण त्या जुन्या सिएराची काचेची पेटीही त्यांनी या कॉन्सेप्ट स्वरूपात कायम ठेवली आहे.\n\nयाविषयी बोलताना टाटा मोटर्सचे डिझाईन हेड प्रताप बोस म्हणाले, \"टाटांच्या 'स'वरून सुरू होणाऱ्या तीन दिग्गज गाड्या होत्या - सफारी, सुमो आणि सिएरा. यंदा टाटा मोटर्सचं 75वं वर्ष आहे, त्यामुळे आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे ज्यांनी 'सिएरा'सारखी गाडी आणली होती, त्यांचे आम्हाला या गाडीच्या रूपाने आभार मानायचे आहेत.\"\n\n6. सिनेसृष्टी आणि रिमेक्स\n\nनॉस्टाल्जिया ही भावना शब्दाने प्रचलित नसली तरी ती प्रत्येकाला ती जाणवतेच. म्हणूनच गेल्या आठवड्यात सचिन तेंडुलकरला तब्बल साडेपाच वर्षांनी बॅटिंग करताना पाहून अनेकांचे डोळे पाणावले. \n\nआता या नॉस्टाल्जिया फॅक्टरपासून सिनेक्षेत्र अलिप्त राहिलं असतं तर नवलच. \n\nत्यामुळेच बॉलिवुडमध्ये 'हिम्मतवाला', 'जुडवा' आणि नुकताच 'लव्ह आज कल' सारख्या सिनेमांचे रिमेक येतायत. किंवा 'याद पिया की आने लगी…', 'आँख मारे…', 'तम्मा तम्मा' अशी गाणी नवी टेक्नो ठेक्यांसह पुन्हा हिट होतायत.\n\nआणि फक्त भारतातच नव्हे तर हॉलिवुडमध्येही डिस्नेने 'लायन किंग', 'ब्युटी अँड द बीस्ट', 'डम्बो', 'जंगल बुक' अशा त्यांच्या यशस्वी चित्रपटांचे रिमेक काढलेत.\n\nनॉस्टाल्जियाचं मार्केटिंग\n\nअनेकदा जुने, पूर्वी पाहिलेले चित्रपट टीव्हीवर लागले की आपण त्यात रमतो. कारण त्या सिनेमाची गोष्ट माहिती असली तरी त्याच्याशी निगडित आपल्या आठवणी असतात. याच तुमच्याआमच्या मनातल्या आठवणींचा, त्या नॉस्टाल्जियाचा आधार या सर्व वस्तूंच्या जाहिरातीत घेतला जातो. \n\nयापैकी बहुतांश गोष्टी 80 वा 90च्या दशकात घडून गेलेल्या आहेत. आणि याच कालावधीत मोठी झालेली पिढी सध्याची कमावती पिढी आहे. त्यामुळे त्यांना टार्गेट करून गोष्टींचं मार्केटिंग केलं जातंय. आणि या नॉस्टाल्जियाचा जाहिरातींसाठी वापर केल्यास लोक जास्त खर्च करतात, असं 'जर्नल ऑफ कन्झ्युमर रिसर्च'ने केलेल्या संशोधनात आढळून आलंय.\n\nम्हणूनच खाद्यपदार्थांपासून ते खेळण्यांपर्यंतच्या सगल्या गोष्टी विकण्यासाठी याचा वापर केला जातो.\n\nया जर्नलने केलेल्या पाहणीनुसार अनेक ब्रँड्स आपल्या आताच्या उत्पादनांचं मार्केटिंग करण्यासाठी स्वतःचीच जुनी उत्पादनं वा या उत्पादनांच्या जुन्या आवृत्त्या, फोटो वापरतात. जुन्या गोष्टींची वा काळाची आठवण करून दिल्याने ग्राहकांमध्ये या गोष्टींची आपलं नातं असल्याची भावना निर्माण होते. आणि..."} {"inputs":"...राईम ब्रांचच्या इमारतीखाली उभे होतो. रॉय यांनी आम्हाला बोलावलं होतं. रात्री 11 वाजून 50 मिनिटांनी त्यांनी आम्हाला वर बोलावलं आणि या दोघांना अटक झाल्याचं सांगितलं,\" लोकसत्ताचे प्रतिनिधी सुहास बिऱ्हाडे सांगतात. \n\nया प्रकरणाचं वार्तांकन करणाऱ्या प्रीती गुप्ता म्हणतात, \"या संपूर्ण प्रकरणात पुरावे गोळा करणं, ते पुरावे कोर्टात सिद्ध होतील, याची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टी रॉय यांनी पार पाडल्या.\"\n\nसुप्रीम कोर्टाने ऑक्टोबर 2013मध्ये मुकुल मुद्गल समिती स्थापन केली. या समितीने फेब्रुवारी 2014मध्ये अहवाल ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाटील त्या वेळी गृहमंत्री होते आणि हे प्रकरण जे सोडवतील, त्यांना 10 लाख रुपयांचं इनामही त्यांनी जाहीर केलं होतं. रविवारी आरोपींना अटक झाल्यावर रॉय साहेबांनी ताबडतोब सोमवारी त्याबाबतची नोट बनवून मंत्रालयात पाठवली आणि मंगळवारपर्यंत इनामाबाबतचा आदेश निघाला होता, अशी आठवण महाले सांगतात.\n\nअनेक वर्षं क्राईम रिपोर्टिंग करणारे लोकसत्ताचे निशांत सरवणकर सांगतात की, \"या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाईपर्यंत रॉय बऱ्याचदा क्राईम ब्रांचच्या कार्यालयातच असायचे.\" \n\nहे प्रकरण पत्रकारांशी निगडित असल्याने रॉय यांनी काही पत्रकारांचीही चौकशी केली होती. पोलिसांनी जिग्ना वोरा नावाच्या महिला पत्रकाराला आरोपी बनवलं, पण आरोप सिद्ध करू शकले नाहीत. त्यांची कोर्टानं निर्दोष मुक्तता केली. \n\nजे. डे यांच्या हत्या प्रकरणी छोटा राजनला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. राजन यांच्या टोळीतले इतर 9 जणंही दोषी ठरले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...राऊत यांनी म्हटलं आहे. \n\nन्यूयॉर्क टाइम्सने नेमकं काय छापलं आहे?\n\nगेल्यावर्षी 12 ऑक्टोबरला मुंबई आणि उपनगरातला वीजपुरवठा काही तासांसाठी ठप्प झाला होता. ही तांत्रिक समस्या नव्हती, तर चीननं भारतावर केलेला सायबर हल्ला होता, असा दावा न्यू यॉर्क टाइम्स या वृत्तपत्रातील एका बातमीत करण्यात आला आहे.\n\nमहाराष्ट्र सरकारनं न्यूयॉर्क टाइम्समधील बातमीची दखल घेतली असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सायबर विभागाकडून त्यासंबंधीचा अहवाल मागवला आहे, असं वृत्त एएनआयनं दिलं आहे.\n\nजून 2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-2 वर होता. मात्र सर्किट-2 मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई आणि ठाण्यातील बहुतांश भागांमध्ये वीज गेली होती.\n\nकोरोना काळात वीजपुरवठा बंद झाल्यामुळे हॉस्पिटल्सवर प्रचंड ताण आला होता. लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या घटनेच्या चौकशीचेही आदेश दिले होते.\n\nमुंबईला वीज पुरवठा कोण करतं?\n\nमुंबई ही औद्योगिक राजधानी असल्यामुळे इथली विजेची औद्योगिक मागणीही मोठी आहे. त्यासाठीच 1873 साली मुंबईत बाँबे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट या नावाने एक कंपनी स्थापन करण्यात आली.\n\nमुंबईला अखंड विद्युत पुरवठा करणं आणि शहराअंतर्गत वाहतूक सेवा चालवणं हे तिचं मुख्य काम होतं. आताही शहरातील साडे दहा लाख घर आणि कार्यालयांना हीच कंपनी वीज पुरवठा करते.\n\nपण, मुंबई शहर जसं विस्तारलं आणि उपनगरांची वाढ होत गेली तेव्हा विजेच्या वाढत्या मागणीसाठी सरकारी बरोबरच खाजगी कंपन्यांकडून वीज निर्मिती आणि पुरवठा वाढवण्याची गरज निर्माण झाली.\n\nत्यातूनच 1990च्या दशकापासून मुंबई शहर आणि उपनगरांना वीज पुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर, रिलायन्स या कंपन्यांशी करार करण्यात आले. यातील रिलायन्स कंपनीने आपला मुंबई शहराला करत असलेला वीज पुरवठा अलीकडेच म्हणजे 2018 मध्ये अदानी पॉवर या कंपनीला विकला आहे.\n\nथोडक्यात म्हणजे या घडीला दक्षिण मुंबईत बेस्ट, पश्चिम आणि मध्य मुंबईत टाटा तसंच अदानी पॉवर या कंपन्यांकडून पुरवठा होतो. टाटा पॉवर कंपनी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती करते जिचा पुरवठा ग्राहकांना आणि खासकरून शहरातली व्यापारी संकुल, कार्यालयं यांना होतो.\n\nतर अदानी एनर्जी ही कंपनी मुंबई जवळ डहाणू इथं पाचशे मेगावॅट इतकी वीजनिर्मिती करते आणि तिचा पुरवठा घरगुती ग्राहकांना आणि व्यापारी कामांसाठीही होतो.\n\nअशा पद्धतीने मुंबई शहराची विजेची गरज भागवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून होतो.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...राजकारणात होणार नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट हे चर्चेचे विषय असू शकत नाही आणि भाजपकडे ते धारिष्ट्य असेल, असंही मला वाटत नाही.\"\n\nऑपरेशन लोटस?\n\nएकीकडे राष्ट्रपती राजवटीची चर्चा आहे तर 2 मे नंतर राज्यात ऑपरेशन लोटस सुरू होईल, असंही म्हणण्यात आलं होतं. प. बंगालमध्ये सत्ता मिळाली नसली तरी भाजपच्या जागा आणि व्होट शेअर दोन्ही वाढलं आहे. आसाममध्येही सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला. यामुळे आत्मविश्वास वाढून त्याचा ऑपरेशन लोटसच्या रुपात राज्यावर काही परिणाम होऊ शकतो का? हा प्रश्न आम्ही काही पत्रकारांना विचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"विरोधक काँग्रेसवर दबाव आणतील की काँग्रेसला सोबत घेऊन ग्रँड यूपीए अशी एक मोठी आघाडी तयार करूया. अशी जर का परिस्थिती निर्माण होणार असेल तर महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस पार पडणं, कठीण आहे,\" जाधव सांगतात. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार\n\nजाधव पुढे म्हणतात, \"दुसरं असं की महाराष्ट्रात जागांचा फरक हा जवळपास 30 आहे. आज भाजपकडे स्वतःचे 105 आणि अपक्ष 12 असे एकूण 117 आमदार आहेत. बहुमताचा आकडा 145 आहेत. त्यामुळे अधिकच्या 28 जागा पोटनिवडणुकीला लावून सरकार आणणं, सोपं नाही. कदाचित असं होऊ शकेल की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन खेळाडूंपैकी कुणीतरी एकाला फोडून आपल्या सोबत आणणे. मात्र, ते आता शक्य नाही. आज महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची लोकप्रियता सर्वाधिक असल्याचं काँग्रेसलाही माहिती आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही माहिती आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष आता फुटू शकत नाहीत.\"\n\n\"ममता बॅनर्जी यांच्या विजयामुळे महाविकास आघाडी सरकार भक्कम झालेलं आहे. प. बंगालमध्ये भाजपच्या जागा मोठ्या प्रमाणावर वाढल्या असल्या तरी त्याचा कुठलाही नकारात्मक परिणाम उद्धव ठाकरे सरकारवर होणार नाही. उलट महाविकास आघाडी अधिक घट्ट झालेली आहे.\"\n\nपत्रकार संदीप प्रधान म्हणतात, \"महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार प. बंगाल निवडणुकीनंतर अस्थिर करू, अशा पद्धतीची भाषा भाजपच्या राज्यातल्या नेत्यांनी केली होती. पण, यातली हवा आता निघून गेली आहे, असं मला वाटतं. ममता बॅनर्जींना ज्या पद्धतीचं यश मिळालं आहे, ते लक्षात घेता एका प्रादेशिक पक्षाच्या एका महिला नेत्याने राष्ट्रीय पक्षांना रोखलं आहे. त्यामुळे भाजप नेत्यांची आक्रमक भाषा कुठेतरी बोथट झाली आहे.\"\n\n\"महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आहेत. जोपर्यंत यातला एक पक्ष सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही तोपर्यंत हे अशक्य आहे. शिवसेनेची सत्ता ही गरज आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री हे पद आहे. त्यामुळे शिवसेना या सरकारमधून बाहेर पडेल, अशी स्थिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पद नसलं तरी या सत्तेचा सर्वांत मोठा लाभ त्यांच्याकडे जातो. \n\n\"अनेक महत्त्वाची खाती या पक्षाकडे आहेत आणि त्यामुळे भाजपबरोबर सत्ता स्थापन केली असती तर जेवढा सत्तेचा वाटा मिळाला असता त्यापेक्षा कितीतरी अधिक वाटा हा शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन करून मिळालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस या..."} {"inputs":"...राजकारणी नाहीयेत. त्या निवडणूक लढविण्यापुरत्या पक्षात आल्या होत्या. उर्मिला निवडून आल्या असत्या तर कदाचित त्या पक्षात राहिल्या असत्या. पण सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसची अवस्था पाहता पक्षात आपल्याला भवितव्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं असेल. शिवाय मूळ पिंड राजकारणातला नसल्यानं गटातटाचं राजकारणही उर्मिला यांना झेपणारं नव्हतं. त्यातूनच त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला असावा,\" असं मत पत्रकार किरण तारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\nकाँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर उर्मिला यांनी केलेलं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी पक्षात टिकवता न येणं हे काँग्रेसचं दुर्दैव आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केलं. \n\nउर्मिला या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये आल्या होत्या. ज्या गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात त्या निवडणूक लढवत होत्या, त्यांचा मतदारसंघ हा अतिशय बांधीव होता. त्या मतदारसंघात भाजपला मेहनत घ्यायला लावणं हे उर्मिला यांचं यश होतं. त्या केवळ ग्लॅमर डॉल नव्हत्या, त्यांची वैचारिक जडणघडणही सेवादलाच्या मुशीतून झाली होती. खरं तर राजकारणात येणारे तारे-तारका जिकडे हवा आहे, तिकडे जातात. पण उर्मिला या वेगळ्या होत्या. त्यामुळेच ज्यापद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेसनं डॉ. अमोल कोल्हेंना पक्षात स्थान दिलं आहे, त्याप्रमाणे काँग्रेसनंही उर्मिलांचा वापर करून घ्यायला हवा होता. मात्र मुंबई काँग्रेसमध्ये मिलिंद देवरा, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे उर्मिलांना पक्षात यथोचित स्थान देता आलं नसल्य़ाचं नानिवडेकर यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राठवाड्यासारख्या भागात बाकी शेतकऱ्यांचं जे होतं, तेच त्यांचंही झालं.\n\nइतर अनेक निकडींसाठी लगेच कर्ज मिळावं, म्हणून त्यांना खाजगी सावकाराकडून चढ्या व्याजदरानं पैसे उचलावे लागले. \n\nभिसेंची निकड गाय विकत घेण्याच्या पैशाची होती.\n\n\"50,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं खाजगी सावकाराकडून. वाढत वाढत ते 75,000 झालं. 25,000 रुपये असंच शेतात कष्ट करून भरून टाकले. बाकीचे 50,000 अजून सावकाराला द्यायचे आहेतच,\" भिसे सांगतात.\n\nनिसर्गासोबतच इथं मालभावाच्या लहरीपणाच्या चक्रात शेतकरी कसा अडकतो, ते दिसून येतं.\n\nव्यंकट भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाराकडे गेलं की मागेल तेवढं कर्ज तो लगेच देतो. ही सावकारी व्यवस्था ब्रिटिश राजवटीच्या पूर्वीपासून आहे. तेव्हा तर आत्महत्या होत नव्हत्या. पण ही बँकांची व्यवस्था आली आणि मग सावकारी कर्जामुळं आता या शेतकरी आत्महत्या व्हायला लागल्या,\" पटेल सांगतात.\n\nअनेक शेतकरी संघटना आणि अभ्यासक कर्जमाफीसोबत शेतमालाला हमीभाव देण्याची मागणी करत आहेत. जर शेतकऱ्याच्या मालाला योग्य तो भाव मिळाला, तर कर्जासाठी सावकाराकडे जाण्याची वेळ त्याच्यावर येणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nसरकारच्या अद्याप विचाराधीन\n\nज्यांनी खाजगी सावकाराकडून किंवा नागरी पतसंस्थांकडून कर्ज घेतलं, अशा अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही आहे, हा मुद्दा राज्यातही तापलाय.\n\nविरोधक सरकारला त्यावरून जाब विचारत आहेत, पण राज्य सरकार अद्यापही त्यावरून विचारात आहे. \n\n'बीबीसी मराठी'शी बोलतांना राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख म्हणाले, \"सध्या जी कर्जमाफी जाहीर झाली आहे, ती पूर्ण झाल्यावर खाजगी सावकार किंवा नागरी पतसंस्थांकडून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतली आहेत, त्यांची कर्जही पुढच्या टप्प्यात माफ करण्यात येतील.\"\n\n\"त्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, अशी कर्ज एकूण किती आहेत, याची माहिती गोळा करून मग कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांचीही तीच भूमिका आहे. कर्जमाफीसाठी जी उपसमिती गठीत करण्यात आली आहे, त्यांच्याकडेही यासंबंधी प्रस्ताव पाठवण्यात येईल.\"\n\nकर्जमाफीकडे सावकारी कर्जात अडकलेले हजारो शेतकरी अद्याप आशेनं सरकारकडे नजर लावून बसले आहेत.\n\nयाशिवाय -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...राणला होऊ शकेल. \n\nकॅस्पियनला तलावाचा दर्जा मिळाला असता तर अझरबैजान आणि कझाकिस्तान या देशांचं या विभाजनात नुकसान झालं असतं. या दोन्ही देशांनी कॅस्पियनच्या एका मोठ्या भागावर दावा केला आहे. \n\nत्यामुळे या आधी झालेल्या वादाचं मूळ कोणाला काय मिळेल या एका मुद्द्यावरून होता. हे महत्त्वाचं आहे कारण..\n\n4. हा भाग तेल आणि वायूने समृद्ध आहे \n\n5 कोटी बॅरल तेल आणि 3 लाख अब्ज घन फूट नैसर्गिक वायू या समुद्राच्या पोटात आहे.\n\nत्यामुळे या तेलाचे आणि वायूचे साठे कसे विभागले जावेत, यावरून कडाक्याचे वाद सुरू आहेत. काह... उर्वरित लेख लिहा:","targets":"रॉन या प्रदूषित भागातून पोहतात. त्यामुळे त्यांच्या अन्न आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावर परिणाम झाला होता. \n\nकॅस्पियन समुद्राच्या तळावर चकाकणारं तेल.\n\nइराणच्या सांडपाण्यामुळे या भागात जीवाणू प्रदूषणाचा धोका वाढला आहे. त्यामुळे या माशांना धोका निर्माण झाला आहे. \n\nप्रदूषण किंवा तेलगळती झाली तर तिथे कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यास अडथळा यायचा. म्हणूनचे कॅस्पियन समुद्राच्या वादग्रस्त कायदेशीर स्थितीमुळेसुद्धा पर्यावरणालाही धोका निर्माण झाला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रात्री 10 वाजून 22 मिनिटांनी अज्ञात व्यक्तीनं पोलीस ठाण्यात फोन केला. त्यानंतर पुढच्या चार मिनिटांत पोलीस घटनास्थळी होते. रात्री 10.55 वाजता निर्भया आणि तिच्या मित्राला सफदरजंग हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.\n\nतपास, कोर्ट आणि शिक्षा\n\n3 जानेवारी 2013 रोजी दिल्ली पोलिसांनी निर्भया बलात्कार प्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल केलं. यात अल्पवयीन आरोपीला वगळता इतर पाच जणांवर हत्या, सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा इत्यादी आरोप ठेवण्यात आले. तर 33 लोकांना साक्षीदार बनवलं. \n\nया प्रकरणी वेगवान सुना... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता त्यांना फाशी होणार आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राभव झाला नसता तर या गोष्टी घडल्या नसत्या. \n\n2012 पासून मुस्लिमांविरुद्ध हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.\n\nदोन कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या श्रीलंकेत 70 टक्के सिंहली, 12 टक्के तामीळ हिंदू तर 10 टक्के मुस्लीम नागरिक राहतात. \n\nमुनी विषद करून सांगतात, \"मुस्लिमांना तामीळ भाषिकांच्या बरोबरीने पाहिलं जातं. मुस्लीम समाजातील काही पक्षांनी राजपक्षे सरकारमध्ये सामील होण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना बाजूला सारलं गेलं. हे संबंध कधीही पूर्वीसारखे राहिले नाहीत. म्यानमारमधील घटनांचा परिणाम श्रील... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रायचं. नशीब चांगलं म्हणून मी फक्त मित्रांच्या 'प्रँक'चा बळी ठरलो. माझी इतर कुठलीही फसवणूक झाली नाही.\"\n\nहे फेक अकाऊंट कोण बनवतं?\n\nतुषार पाटीलांना ज्यांनी मूर्ख बनवलं, त्या गोपालशी आम्ही बोललो. एका फार्मास्युटिकल कंपनीत रिसर्च असोसिएट असणाऱ्या गोपाल यांना जुन्या आठवणींमुळे हसू फुटलं.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"तुषार काही एकटाच नव्हता, मी अनेकांना फसवलं. आणखीही अनेक होते. कितीतरी मुलांना या फेक अकाऊंट आणि चॅटिंगव्दारे मी अक्षरशः बोटांवर नाचवलं. अजूनही हसू येतं मला... कसले कसले उद्योग केलेत!\" गोपाल म्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुलं आपली धडाधड प्रेमात पडायची,\" अशा शब्दात गोपाल यांनी त्यांची 'मोडस ऑपरेंडी' बीबीसीला सांगितली.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"माझ्या डोक्याला हा चांगला चाळा होता. मी सतत विचार करायचो, 'आता कोणाला काय उत्तर देऊ? कोणाला कसं फसवू?' पकडलं जायचं नाही, हा मुख्य हेतू. नंतर कामामुळे, जॉबमुळे चॅटिंग कमी झालं.\"\n\nमग 'प्राजक्ता देशमुख'च काय झालं?\n\n\"ती आहे अजूनही फेसबुकवर,\" गोपाल हसतात. \"आता परवाच ऑफिसच्या एका सहकाऱ्यासोबत चॅट करत होतो. तो थोडा जास्त सिरियस व्हायला लागला मग सांगून टाकलं बाबा मीच आहे तो. आता तर माझ्या ऑफिसमध्ये माझं टोपणनाव प्राजक्ता देशमुख पडलं आहे.\" \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nपोलिसांचं म्हणणं काय?\n\nदिल्ली पोलिसांच्या सायबर क्राईम विभागाचे प्रमुख अनेश रॉय यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"आमच्याकडे खोट्या अकाऊंटच्या तक्रारी येतात. काही वेळेस या अकाऊंटवरून बदनामी करणारा मजकूरही प्रसिद्ध केला जातो.\"\n\n\"आमच्या तपासात अनेकदा असं लक्षात आलं आहे की असे अकाऊंट ओळखीतल्या माणसाकडूनच बनवले जातात,\" असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nतज्ज्ञ काय म्हणतात? \n\nमुळात सोशल मीडियावर लोक फेक अकाऊंट का तयार करतात याचं उत्तर देताना बीबीसीचे डि़जीटल एडिटर तृषार बारोट म्हणतात, \"सोशल मीडियावर लोकांना वेगवेगळ्या भूमिका जगायला आवडतं. ज्या गोष्टी ते स्वतःच्या आयुष्यात उघडपणे करू शकत नाहीत, त्या गोष्टी ते सोशल मीडियावर बनावट नावानं करतात.\"\n\n\"ट्रोलिंग हे याचं उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्षात चांगले असणारे लोक सोशल मीडियावर इतरांना ट्रोल करतात. पण त्यांना स्वतःच्या प्रतिमेचीही काळजी असते.\"\n\nदुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आजकाल तुम्ही सोशल मीडियावर कसे वागता, याकडे तुम्हाला नोकरी देणाऱ्या कंपन्या, कर्ज देणाऱ्या बँका आणि सरकारचंही बारीक लक्ष असतं. त्यामुळे खऱ्या अकाऊंटवरून काय करावं आणि काय नाही यावर मर्यादा येतात. म्हणूनच फेक अकाऊंट तयार करायचं प्रमाण वाढलं आहे,\" असंही बारोट यांनी सांगितलं. \n\n(अभिजीत कांबळे यांनी दिलेल्या अधिक माहितीसह. ही बातमी सर्वप्रथम 14 फेब्रुवारी 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी..."} {"inputs":"...रावा लागणार आहे. \n\nकोव्हिडच्या संकटाचा आरोग्य व्यवस्थेवर ताण पडल्याने सरकारी आरोग्य यंत्रणावर कमालीचा ताण आलाय. परिणामी नेहमी सुरू असणाऱ्या सेवांवर गदा आल्याचं चित्र दिसतंय. \n\nत्याची ही दोन प्रातिनिधिक उदाहरणं आहेत.\n\nनको असलेलं गर्भारपण\n\nही परिस्थिती अजून काही दिवस अशीच राहिली तर भारतात 18 लाख गर्भपात होतील आणि त्यातले 10 लाख 40 हजार गर्भपात असुरक्षित स्वरुपाचे असतील आणि जवळपास दोन हजार मातांचा गर्भारपणात मृत्यू होऊ शकतो, असं फाऊंडेशन फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस, इंडिया (FRHSI) या संस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"या वर्षी म्हणजे 2019-20 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया 3 लाख 66 हजार 205 शस्त्रक्रिया पार पडल्या. तर निरोधचा वापर 2 लाख 54 हजार 325 जोडप्यांनी केला. \n\nगर्भनिरोधक म्हणून 'अंतरा' या इंजेक्शनची सुविधा सरकारी दवाखान्यातून दिली जाते. गेल्या वर्षी 29 हजार 854 अंतरा इंजेक्शन्स देण्यात आली, तर जवळपास दीड लाख गर्भनिरोधक 'छाया' या गोळीचा वापर केला गेला.\n\nमहाराष्ट्रात एप्रिल 2020पासून कुटुंबनियोजनाच्या नेमक्या किती शस्त्रक्रिया पार पडल्या आणि किती गर्भनिरोधकाची साधनं वापरली गेली याची आकडेवारी अजून प्रसिद्ध झालेली नाही.\n\nपण उस्मानाबाद जिल्ह्याच्या आकडेवारीवरून आपल्याला त्याविषयी कल्पना येऊ शकते. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे यांनी सांगितलं, \"कोरोनाची संसर्गाची भीती असल्याने सुरुवातीच्या काळात शस्त्रक्रिया करणं जोखमीचं होतं. गेल्या वर्षी कुटुंब नियोजनाची ऑपरेशन्स साधारण 6 हजाराच्या आसपास झाली होती. यंदा मात्र तीच संख्या तीनशेच्या घरात आहे. त्यामुळे कोरोनाचा यावर निश्चितच परिणाम झालाय.\"\n\nत्याचबरोबर एक सकारात्मक बदल झाल्याचंही डॉ. वडगावे नमूद करतात. जिल्ह्यात कोव्हिडच्या काळात सरकारकडून पुरवल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक साधनांमध्ये (इंजेक्शन आणि गोळ्या) साधारण तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचं ते सांगतात. \n\nगरीब आणि मध्यम आर्थिक उत्पन्न गटातील कुटुंबांची सगळी भिस्त सरकारी कुटुंब नियोजनाच्या कार्यक्रमावर असल्याने महिलांच्या आरोग्याविषयीच्या हक्कांची मोठी हेळसांड झाल्याचंही ते म्हणतात.\n\nआता पुढल्या काळात देशातला टोटल फर्टिलिटी रेट (TFA) म्हणजेच प्रजनन दर किती असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 2019मध्ये भारताचा प्रजनन दर 2.5 टक्के इतका होता. \n\nकोव्हिडच्या काळात महिलांच्या गर्भपाताच्या हक्काचं काय होणार आणि तिचं आयुष्य सुरक्षित राहणार का? हे प्रश्न कळीचे ठरणार आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रावी, अशी या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांची मुख्य मागणी आहे. आंदोलनात सहभागी सर्व गट राजेशाहीच्या मागणीवर एकत्र असले तरी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावरून त्यांचे विचार वेगवेगळे आहेत. काहींना धर्मनिरपेक्ष हिंदू राष्ट्र अपेक्षित आहे तर काहींना हिंदू साम्राज्य हवंय. \n\nया आंदोलनात भाग घेणाऱ्या जागतिक हिंदू महासंघाने (वर्ल्ड हिंदू फेडरेशन) हिंदू साम्राज्याची मागणी केली आहे. \n\nनेपाळमध्ये आंदोलन\n\nया महासंघाच्या आंतरराष्ट्रीय समितीच्या सरचिटणीस अस्मिता भंडारी म्हणतात, \"आमचा हिंदू साम्राज्यावर विश्वास आहे. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही, असं नेपाळचे माजी महाराज राजे ग्यानेंद्र यांचे स्वीय सचिव सागर तिमिलसिनिया यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं आहे. \n\nते म्हणाले, \"या आंदोलनाशी आमचं देणघेणं नाही. मात्र, आंदोलनावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.\"\n\nइतर कारणं\n\nआंदोलन वाढण्यामागे इतरही काही कारणं आहेत. \n\nनेपाळमध्ये पहिल्यांदा मंदिरात पूजा बंद करण्यात आल्याचं नेपाळचे इतिहासकार महेश पंत यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. \n\nकोरोना विषाणूचं संकट बघता नेपाळमध्ये सर्व मंदिरं बंद करण्यात आली होती. \n\nमात्र, नेपाळमधलं प्रसिद्ध पशुपतीनाथ मंदिर बंद केल्याने हिंदूंमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी पसरल्याचं मानलं जातंय. हेच लोक आता राजेशाहीची मागणी करत आंदोलनात सहभागी होत आहेत. \n\nनेपाळ\n\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जनकपूरमध्ये 26 नोव्हेंबर रोजी नेपाळ नॅशनलिस्ट ग्रुपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचं सर्व नियोजन मंदिरातील पुजाऱ्यांनीच केलं होतं. \n\nनेपाळची संस्कृती बदल्याचे प्रयत्न सुरू असल्याने अनेक धार्मिक गट या आंदोलनात सहभागी होत असल्याचं जागतिक हिंदू महासंघाच्या अस्मिता भंडारी यांचं म्हणणं आहे. \n\nसरकारची बाजू\n\nसंपूर्ण नेपाळमध्ये सुरू असलेल्या या आंदोलनासाठी स्थानिक प्रशासनाकडून परवानगी घेण्यात आलेली नाही, असं नेपाळच्या गृहमंत्रालयाचं म्हणणं आहे. \n\nइतकंच नाही तर कोरोना विषाणूचं संकट बघता सर्व निदर्शनं तात्काळ थांबवण्यात यावी, असं आवाहनही याच आठवण्यात करण्यात आलं आहे. \n\nनेपाळ\n\nगृह मंत्रालयाचे प्रवक्ते चक्र बहादूर बुढा म्हणाले, \"निदर्शनं बंद करण्यात आली नाही तर आंदोलकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.\"\n\nलोकशाही, संघराज्यवाद आणि धर्मनिरपेक्षतेविरोधात सुरू असलेलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असं सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. हे आंदोलन म्हणजे प्रतिक्रियावाद्यांचं दिवास्वप्न असल्याचंही ते म्हणतात. \n\nप्रतिगामी शक्तींनी पुन्हा यशस्वी होण्याची अपेक्षा करू नये, असं सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे (एनसीपी) प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ यांनी म्हटलं आहे. \n\n\"लोकशाहीला बळकट बनवण्याच्या प्रयत्नाच्या मार्गात येणाऱ्या कुठल्याही अडथळ्याची समीक्षा करत आम्ही पुढे मार्गक्रमण करत आहोत. मात्र, प्रतिगामी शक्तींनी पुन्हा प्रस्थापित होण्याचा विचार करू नये.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"...राष्ट्र दौऱ्यावर आहेत. कराडमध्ये ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊ शकतात. तसंच नागपूरमध्ये नितीन गडकरी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला गेले आहेत. या बैठकांमध्ये काय खलबतं होतील, यावर बरंचसं पुढचं राजकारण अवलंबून असेल. \n\nनागपूरमध्ये पोहोचल्यावर पत्रकारांशी बोलताना नितीन गडकरी यांनी लवकरच राज्यात सरकार स्थापन होईल असं सांगितलं आहे. तसंच मी राज्यात परतणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. \n\nस्थिर सरकारसाठी भाजप प्रयत्नशील- मुनगंटीवार \n\n\"राज्याला स्थिर सरकार देण्याच्या दृष्टीनं भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाटपाबाबत ठरलेलं समीकरण वापरावं, असं सांगून आक्रमक भूमिका घेतली होती. पण दुसरीकडे महायुतीचंच सरकार स्थापन होईल आणि भाजपचाच मुख्यमंत्री बनेल, असं भाजप सातत्याने सांगत आहे. \n\nआजच्या 'सामना' वृत्तपत्रातील अग्रलेखातूनही भाजपवर टीका करण्यात आली. \n\nभाजपसमोर काय पर्याय?\n\n\"आता या सगळ्या परिस्थितीत भाजपसमोर पर्याय काय आहे? शिवसेनेनं आपला हट्ट कायम ठेवला तर राष्ट्रपती राजवट लावली जाऊ शकते. सहा महिने थंड राहून शिवसेनेत असंतोष कसा वाढेल, हे पाहणं आणि पुन्हा निवडणुकांना सामोरं जाणं, हा भाजपसमोरचा एक पर्याय आहे. पण राज्यात पुन्हा निवडणुका झाल्या तर भाजप-शिवसेना सत्तेत येण्याची शक्यता फार कमी आहे,\" असं लोकमतच्या पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं होतं. \n\nशिवसेनेला गृह, अर्थ यांसारखी महत्त्वाची खाती देऊन भाजप हा पेच सोडविणार का, या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत दीक्षित यांनी म्हटलं, \"मुळात शिवसेना महत्त्वाच्या खात्यांसाठी हे दबावतंत्र वापरत आहे, असं वाटत नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रिपद हवं आहे आणि तेही पहिली अडीच वर्षे. कारण भाजपला पहिल्यांदा मुख्यमंत्रिपद दिल्यास शिवसेनेला पक्ष फुटण्याची भीती आहे. शिवाय भाजप मुख्यमंत्रिपद सोडेल का, ही धास्तीही आहे. शिवसेनेच्या बाबतीतही भाजपच्या मनात असाच अविश्वास आहे आणि त्यामुळेच ही परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली आहे.\"\n\nपक्षाध्यक्ष पाटील आणि शेलार भेटीस जात असल्याने भाजप राज्यपालांशी नेमकी काय चर्चा करणार आहे, याबाबत उत्सुकता आहे. सुरूवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यपालांना भेटणार असल्याचं सांगितलं जात होतं. पण नंतर पाटील आणि शेलार यांचं नाव समोर आलं. राज्यपालांना भेटायला फडणवीस जात नसल्यामुळे सत्ता स्थापनेचा दावा अद्याप भाजपकडून होणार नाही, असं तज्ज्ञ सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राहण्याची शक्यता वाढते. \n\nसिग्नलची उपलब्धता - आयओएस, गूगल, विंडोज आणि अगदी लिनक्सवरही सिग्नल उपलब्ध आहे आणि तुम्ही अकाऊंट सुरू केल्यावर तुमचे इतर कोणी मित्र सिग्नलवर असल्याचंही ते तुम्हाला सांगतं. \n\nसिग्नल फ्री आहे का? - सिग्नल फ्री तर आहेच. शिवाय यात जाहिराती नाहीत आणि ऑनलाईन जाहिरातदारांना तुमची माहिती विकलीही जात नाही. \n\nसिग्नलवर काय-काय आहे? - तुम्ही 150 लोकांचा ग्रुप बनवू शकता. ग्रुप व्हीडिओ किंवा ऑडिओ कॉलही करू शकता. असे कॉलही एनक्रिप्टेड म्हणजे सुरक्षित आहेत.\n\nटेलिग्राम अॅप किती सुरक्षित ... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणावं तर एका इस्त्रायली कंपनीने ते हॅक केल्याचा दावा केला आहे. मग आपण नेमकं वापरायचं काय आणि कसं?\n\nहा प्रश्न आम्ही सायबर सुरक्षा तज्ज्ञ आणि ब्लॉकचेन प्रणालीचा अभ्यास असलेले समीर धारप यांना विचारला. धारप यांनी व्हॉट्स्अॅपच्या बदललेल्या धोरणाविषयी अधिक माहिती दिली. \n\n\"मार्क झुकरबर्ग यांनी स्पष्ट केलं आहे की, वैयक्तिकरित्या व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांवर नवीन धोरणाचा कुठलाही परिणाम होणार नाही. फक्त ज्यांची बिझिनेस अकाऊंट आहेत, ती माहिती वितरित केली जाईल आणि व्हॉट्स्अॅपने अलीकडे ऑनलाईन पेमेंट सुविधा सुरू केली. त्या अकाऊंटची माहिती जाहिरातदारांबरोबर शेअर केली जाईल. त्यामुळे नियमित व्हॉट्स्अॅप वापरणाऱ्यांवर फारसा परिणाम होणार नाही,\" असं धारप यांनी स्पष्ट केलं. \n\nत्यामुळे व्हॉट्स्अॅप लोकांच्या वापरातून पूर्णपणे जाणार नाही, असं धारप यांना वाटतं. पण, सगळ्यात सुरक्षित ॲप कुठलं याविषयी बोलताना ते म्हणाले की, \"वापरायला सगळ्यात सुरक्षित ॲप सिग्नल म्हटलं पाहिजे. कारण, ते ओपन सोर्स म्हणजे कुणाचाही त्यावर हक्क नसलेलं ॲप आहे. त्यातले मेसेज फोन किंवा कम्प्युटर खेरीज कुठेही साठवले जात नाहीत. त्यामुळे फक्त ॲप वापरणाऱ्यांकडेच ते राहतात. टेलिग्राम हे खाजगी संभाषणासाठी जगभरात वापरलं जातं. त्यातल्या सिक्रेट चॅटचा वापर अनेक जण करतात. पण, वॉट्सॲपची लोकप्रियता अजूनही कायम आहे.\"\n\nमेसेंजर अॅप ही अलीकडे आपली गरज बनलीय. पण, इथून पुढे ती वापरताना आपल्यालाही सावधानता बाळगायला हवी, हे मात्र निश्चित. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राहतात आणि त्यांचा मनुष्यवस्तीशी संपर्क येतो. हे हत्ती शेतात घुसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होतं. \n\nहत्ती दररोज सुमारे 270 किलो अन्न खातात आणि ही खादाडी करताना ते झाडं पाडून, पिकं तुडवून भरपूर नासधुस करतात. \n\nयासोबतच शिकारींचं नियमन केल्याने स्थानिकांनाही त्यातून उत्पन्न मिळत असल्याचं अनेक देशांचं म्हणणं आहे. \n\nअर्तक्य पर्याय\n\nपण वन्य जीवनाचं नियोजन करण्यासाठी शिकार हा पर्याय असू शकत नाही. डॉ. पॉला काहुम्बु या नैरोबी स्थित हत्ती अभ्यासक आहेत. एथिकल हंटिंग (नैतिकतेसाठीची शिकार) ही संकल्पनाच त्यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"मत आहे. हत्तींनी शेतात घुसखोरी करू नये यासाठी विजेच्या तारांचं कुंपण आणि मधमाश्यांची पोळी असणारं कुंपण उभारायला बोट्सवानाने सुरुवात करायला हवी असं त्यांना वाटतं. \n\n''कत्तलीचा पर्याय दक्षिण आफ्रिकेत वापरून पाहण्यात आला. त्यांनी हजारो प्राण्यांची कत्तल केली पण त्याचा काही फायदा झाला नाही. तुम्ही जर हत्तींची कत्तल केली तर त्यातून खूप तणाव निर्माण होतो आणि परिणामी मनुष्य आणि प्राण्यांतला संघर्ष वाढतो. शिवाय कत्तलीमुळे उलट प्राण्यांचं प्रजनन जास्त वेगाने होतं.''\n\nहो प्रिटोरिया विद्यापीठातील द कॉन्झर्व्हेशन इकॉलॉजी रिसर्च युनिटच्या मते हत्तीची मादी साधारणपणे 12 वर्षांची असताना पहिल्यांदा पिलू जन्माला घालते आणि 60 वर्षांच्या तिच्या आयुष्यात तिला 12 किंवा जास्त पिल्लं होतात. \n\nसंतती नियमन\n\nलहान संरक्षित क्षेत्रांमध्ये असणाऱ्या हत्तींसाठीचा संतती नियमनाचा कार्यक्रम दक्षिण आफ्रिकेत यशस्वीरित्या राबवण्यात आला. हत्तींची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी काही हत्तींना दुसरीकडे हलवण्याचाही प्रयोग करण्यात आला. पहिला पर्याय वेळखाऊ आहे तर दुसरा महागडा आहे आणि त्यासाठी कुशल कामगार आणि पैसा लागतो. गुंगीच्या औषधाचा जास्त वापर किंवा एका ठिकाणाहून दुसरीकडे जातानाच्या तणावामुळेही प्राण्याचा मृत्यू होऊ शकतो. \n\nत्यामुळे जास्तीच्या प्राण्यांना ठार मारण्याच्या पर्यायाकडे गरीब देशांमध्ये परवडणारा आणि लवकर लागू होणारा उपाय म्हणून पाहिलं जातं. \n\nशिकारीसाठीचे परवाने स्थानिक जमातींना दिले जातात पण ते हे परवाने हौस आणि मिरवण्यासाठी शिकार करणाऱ्या श्रीमंत परदेशी लोकांना विकतात. एका पूर्ण वाढ झालेल्या हत्तीसाठी 55,000 डॉलर्स मिळू शकतात. \n\n''शिकार कमी प्रमाणात पुन्हा सुरू केली तर त्यातून स्थानिक जमातींना आर्थिक मोबदला मिळेल आणि हत्तींमुळे निर्माण होत असलेल्या समस्याही काही प्रमाणात सुटतील,'' वेरेयन म्हणतात.\n\n''शिकारीसाठीचे परवाने देताना बोट्सवानाने कधीही त्यांची 340 हत्तींची मर्यादा ओलांडली नाही. याशिवाय आणखी 200 ते 300 त्रास देणारे हत्ती स्थानिकांकडून मारले जातात. साधारणपणे 700 हत्तींचा बळी देऊन आम्हाला संवर्धनाच्या या कामाला चांगला पाठिंबा मिळवता येईल.''\n\n महसूल निर्मिती \n\nयुगांडामधील वन अधिकाऱ्यांचंही हेच मत आहे. \n\n''शिकार गरजेची आहे. यामुळे प्राण्यांची संख्या काबूत राहते. खासकरून शिकारी प्राण्यांची, '' युगांडा वनखात्याचे संपर्क प्रमुख बशीर..."} {"inputs":"...राहात नाही. \n\nया संशोधनात एक त्रुटी नक्कीच आहे. ज्या महिलांचं निधन झालं त्या आजाराने नाही तर केवळ कमी चालल्यामुळे निवर्तल्या, असं आपण म्हणू शकत नाही. संशोधकांनी या अभ्यासात केवळ त्याच महिलांना सहभागी करून घेतलं ज्या घरातून बाहेर पडून चालू शकत होत्या. मात्र, असंही अूस शकतं की यातल्या काही जणी चालण्यासाठी समर्थ होत्या. पण, कदाचित त्या फार लांब चालू शकत नसतील. \n\nदुसऱ्या शब्दात सांगायचं तर काही महिला कमी पावलं चालल्या कारण त्या आधीच आजारी होत्या आणि त्यामुळे त्या किती पावलं चालल्याने काहीच फरक पडला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुळे ते एखादं रटाळ काम केल्यासारखंच होऊन जातं. दिवसाच्या शेवटी जेव्हा अशा लोकांचं निरीक्षण करण्यात आलं तेव्हा असं आढळलं की या लोकांच्या आनंदाची पातळी पावलं न मोजता चालणाऱ्या लोकांच्या आनंदाच्या पातळीपेक्षा कमी होती. \n\nअगदी तंदुरुस्त असणाऱ्या व्यक्तींसाठीदेखील पावलं मोजणं उद्दिष्टप्राप्तीतला अडथळा ठरू शकतं. त्यामुळे एकदा का 10,000 ही मॅजिक फिगर गाठली की तुम्ही थांबलं पाहिजे. आणखी फिट होण्यासाठी आणखी पावलं चालतो म्हटलं तर त्याचा उपयोग नसतो. \n\nया सर्वातून काय निष्कर्ष निघतो? पावलं मोजल्याने तुम्हाला चालण्याची प्रेरणा मिळत असेल तर जरूर पावलं मोजावी. मात्र, एक गोष्ट लक्षात असू द्या 10,000 या संख्येत विशेष असं काहीच नाही. तुम्ही तुमचं उद्दिष्ट स्वतः ठरवलं पाहिजे. ते जास्तही असू शकतं किंवा कमीही असू शकतं. अगदी मी पावलं मोजणार नाही, असंही तुमचं उद्दिष्ट असू शकतं. तुमच्यासाठी काय योग्य याचा सर्वांत चांगला निर्णय तुम्ही स्वतः घेऊ शकता. \n\n(तुम्हाला चालण्याविषयी किंवा आरोग्याविषयी काही समस्या असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. हा लेख तुमच्या सामान्य ज्ञानासाठी आहे कृपया डॉक्टरांच्या सल्ल्याला पर्याय म्हणून या माहितीचा वापर करू नये.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राहिला नाही. मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला. त्याचप्रमाणे काँग्रेसची मुंबईत एकही जागा निवडून आली नाही. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.\n\nदेवरा यांनी केंद्रीय कार्यकारिणीत काहीतरी मोठं पद मिळण्याच्या आशेने राजीनामा दिला असा आरोप त्यांच्याच पक्षाच्या संजय निरुपम यांनी केला. संजय निरूपम यांचाही या लोकसभा निवडणुकीत सलग दुसरा पराभव झाला आहे. \n\nदेवरा यांच्या राजीनाम्यानंतर संजय निरुपम यांनी राजीनाम्यात त्यागाची भावना अंतर्भूत असते पण इथं रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"सवण्यात वेळ जातो. त्यामुळे काँग्रेस थोडा मागे पडला आहे. परंतु कदाचित लोकांचं लक्ष वेधून घेण्यासाठी नाना पटोले यांचा चेहरा उपयोगी पडू शकतो.\"\n\nबाळासाहेब थोरात\n\nकाँग्रेसला प्रचारामध्ये येण्यास नक्कीच उशीर झाला आहे असं लोकमतचे राजकीय संपादक राजा माने यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, \"काँग्रेसला आपल्या पक्षामध्ये नवसंजीवनी येण्यासाठी काही उपाय करणं गरजेचं होतं. त्यामध्ये पटोले आक्रमक आहेत. विदर्भात नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अगदी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणारे ते नेते आहेत. त्यामुळे कदाचित ही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली असावी.\"\n\n\"सरकारचे गैरप्रकार यात्रेदरम्यान चव्हाट्यावर यावेत यासाठी काँग्रेसने ही योजना केली असावी. राज्यपातळीवर काँग्रेसच्या संघटनपातळीवर ऊर्जा यावी यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत असावेत. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तात्काळ काँग्रेसने पावलं उचलायला हवी होती. ही यात्रा तेव्हाच सुरू झाली असती तर त्याचा परिणाम अधिक दिसला असता,\" माने सांगतात.\n\nभाजप आणि इतर पक्षांनी यात्रा काढल्या म्हणून काँग्रेसनं यात्रा काढणं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांना अयोग्य वाटतं. काँग्रेसनं केवळ प्रत्युत्तर म्हणून दुसरे काही पर्याय वापरून पाहायला हवं होते असं त्यांना वाटतं. ते म्हणतात, \"काँग्रेस आणि विरोधकांमध्ये कल्पकतेचा दुष्काळ आहे. तसेच अभ्यासपूर्ण टीका करण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राहुल गांधींची ही भूमिका अमान्य केली. त्यामुळे सोनिया गांधी यांच्या खांद्यावर पुन्हा नेतृत्वपदाची जबाबदारी आली.\n\nआता वर्षभरानंतर प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गांधी कुटुंब आणि अध्यक्षपदाची रखडलेली निवड याविषयीची चर्चा सुरू झाली. काँग्रेसने आपला मार्ग शोधावा असं म्हणत अध्यक्ष हा गांधी कुटुंबाबाहेरील असावा असं त्या म्हणाल्या आहेत.\n\nगेल्या काही महिन्यांपासून काँग्रेस पक्षातले अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. विशेष म्हणजे राहुल गांधी यांची 'यंग ब्रिगेड' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नेत्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावं, असा प्रस्ताव मंजूर करत पक्षाच्या केंद्रीय समितीकडे पाठवला आहे.\n\nदुसरीकडे, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 'कम बॅक, राहुल जी' म्हणत राहुल गांधींना अध्यक्षपदासाठी पाठिंबा दिला आहे.\n\nराजस्थान, छत्तीसगड आणि पंजाब या राज्यांचे काँग्रेसचे मुख्यमंत्री अनुक्रमे अशोक गहलोत, भूपेश बघेल आणि कॅप्टन अमरिंदरसिंह यांनीही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनाच जाहीर पाठिंबा दिलाय. अशोक गहलोत यांनी तर सोनिया गांधी यांना 23 नेत्यांनी पाठवलेल्या पत्राबाबत नाराजीही व्यक्त केलीय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...राहू शकत नाही. आम्ही निसर्गाची पूजा करतो आणि निसर्गच आमचा देव आहे.\" श्याम भोईर आपल्या भावना व्यक्त करतो.\n\nश्यामचे वडील प्रकाश भोईर आरे कॉलनीतल्या आदिवासींच्या प्रश्नांवर गेली काही वर्ष आवाज उठवतायत. ते सांगतात, \"आरे मिल्क कॉलनी अस्तित्वात येण्याआधीपासून हे पाडे आहेत. दुग्धविकास मंडळाला जागा देण्यात आली, तेव्हा त्यांनीही आदिवासींची जागा घेतली, पण त्याबदल्यात आदिवासींना नोकरीही दिली आणि इथं शेतीही करू दिली.\" \n\nप्रकाश भोईर\n\nपण गेल्या काही दशकांत आरे कॉलनीतला दुग्धव्यवसाय मागे पडल्यावर इथले भूखंड फि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आहे. \n\nझाडं तोडावी लागणार असली, तरी मेट्रो प्रकल्प पर्यावरणाला मदत करणारा आहे, याकडे अश्विनी भिडे यांनी मुंबईतील एका चर्चासत्रात बोलताना लक्ष वेधलं होतं. \"झाडं तोडावी लागल्यानं पर्यावरणाचं नुकसान होतं, हे आम्हाला मान्य आहे. पण हे काही रिअल इस्टेट प्रोजेक्ट नाही. हा पर्यावरणाला मदत करणारा ग्रीन प्रोजेक्ट आहे.\" असं त्या म्हणाल्या होत्या. \n\nपण तरीही आदिवासींना वृक्षतोड मान्य नाही. श्याम म्हणतो, \"एका झाड म्हणजे फक्त झाडंच नसतं ते, त्यावर पाल, विंचू, कीडे, सरडे, पक्षांची घरटी आहेत. एक जीवसृष्टी असते प्रत्येक झाडांवर. झाडं तोडली, तर ते सगळंही हळूहळू नष्ट होईल.\" \n\nवनक्षेत्र आणि वनहक्कांची मागणी\n\nआरे कॉलनीमध्ये, अगदी जिथे मेट्रो कारशेड होणार आहे त्या परिसरातही बिबट्या आणि रानमांजरांसारख्या वन्यजीवांचा अधिवास असल्याचं वन्यजीव निरिक्षक वारंवार सांगत आले आहेत. तोच मुद्दा शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी गेल्या आठवड्यात मुंबईतील पत्रकार परिषदेत उचलून धरला होता. \n\nदुसरीकडे या जागेवर झाडं जरूर आहेत, पण ते वन नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी पुण्यात बोलताना पुन्हा एकदा स्पष्ट केलं. \n\n\"झाडांची कत्तल आम्हाला देखील मंजूर नाही. फक्त यातलं वास्तव आपल्याला समजून घेतलं पाहिजे. \n\nयासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात यापूर्वीच केस गेली. सर्वोच्च न्यायालयानं स्पष्टपणे त्यात सांगितलं, की ही वनाची जमीन नाही. जैवविविधतेची जमीन नाही. त्यामुळं इथे अशा प्रकारे परवानगी देता येते. दुसरे जे पर्याय आहेत, त्यावर तज्ज्ञांचा अहवाल आहे की त्या पर्यायाच विचार करता येत नाही.\" \n\nपण श्यामला हा दावा मंजूर नाही. तो म्हणतो, \"2702 झाडं तोडण्याचं जाहीर केलंय. एवढ्या कमी जागेत एवढी झाडं असणं म्हणजे हे स्वाभाविकच जंगल आहे, हे कोणी पण मानेल. पण सरकार मानत नाही.\" \n\nमनिषाही त्याला सहमती दर्शवते. हा परिसर जंगल म्हणून घोषित केला नसल्यानं वन हक्क कायदासुद्धा इथे नीटपणे लागू होत नाही आणि आदिवासींना त्यांच्या अधिकारांपासून वंचित राहावं लागतं, असं ती सांगते. तसंच हा प्रश्न फक्त एका मेट्रो कारशेडपुरता नाही, तर या परिसराच्या संवर्धनाचा आहे असं तिला वाटतं. \n\nती म्हणते, \"एक मेट्रो कारशेड आणलंत, मग त्यानंतर प्राणीसंग्रहालय येतंय, आरटीओ येतंय. का? आम्हाला त्या गोष्टी नकोयत? हव्यात, पण ते वृक्षतोड करून किंवा जंगलतोड करून काहीच करायचं नाहीये.\"..."} {"inputs":"...रिक शॉक देऊन बंद पडलेलं हृदय सुरू करता येऊ शकतं. यासाठी डिफिब्रिलेटर नावाचं टूल वापरलं जातं.\n\nमोठ्या रुग्णालयांमध्ये ते उपलब्ध असतं. यात मुख्य मशीन आणि शॉक देण्यासाठीचे बेस असतात, ज्यांना छातीवर दाबून अरेस्टपासून वाचवण्याचे प्रयत्न केले जातात. \n\nपण कार्डिअॅक अरेस्ट झाल्यानंतर जवळपास डिफिब्रिलेटर नसेल तर काय करायचं?\n\nयाचं उत्तर आहे - CPR. याचा अर्थ आहे, कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. यात दोन्ही हात सरळ ठेऊन रुग्णाच्या छातीवर जोराने दबाव टाकला जातो आणि तोंडावाटे श्वास देण्याचा प्रयत्न केला जातो.\n\nहार्... उर्वरित लेख लिहा:","targets":"होऊ शकतं.\n\nमृत्यूचं मोठं कारण\n\nनॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन (NCBI) या संस्थेनुसार दरवर्षी हृदयाशी संबंधित आजारांमुळे जगातील सुमारे 1.7 कोटी लोकांचा मृत्यू होतो. हे एकूण मृत्यूंच्या 30 टक्के इतकं प्रमाण आहे. विकसनशील देशांमध्ये HIV, मलेरिया, TB यांसारख्या आजारांमुळे होणाऱ्या एकत्रित मृत्यूंच्या दुप्पट मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमध्ये होतात.\n\nएका अंदाजानुसार, हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये अचानक आलेल्या कार्डिअॅक अरेस्टमुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण हे 40 ते 50 टक्के आहे. जगभरात कार्डिअॅक अरेस्टमधून वाचण्याचं प्रमाण हे एक टक्क्यापेक्षा कमी आहे आणि अमेरिकेत हे प्रमाण 5 टक्के इतकं आहे.\n\nयावर पर्यायी उपाययोजना शोधण्यावरही जगभरात भर दिला जात आहे. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये परिस्थिती तर आणखीनच गंभीर आहे.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रिकेत दर एक लाख लोकांमध्ये इथले 3.1 मृत्यू अशाप्रकारे होतात.\n\n2017 साली जवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तीने हत्या केलेल्या महिलांची सर्वाधिक संख्या आशियात होती - या खंडात एकूण 20,000 महिलांना अशा प्रकरणात जीव गमवावा लागला होता.\n\nनेहा शरद चौधरी, १८, भारत\n\nनेहा शरद चौधरीची तिच्या अठराव्या वाढदिवशीच ऑनर किलिंग झाल्याचा संशय आहे. आपल्या प्रियकरासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी ती घराबाहेर गेली होती. या मित्रासोबतच्या संबंधांना तिच्या आईवडिलांची संमती नव्हती, असे पोलिसांनी बीबीसाला सांगितलं. \n\nत्या दिव... उर्वरित लेख लिहा:","targets":"'पोटी ते कृत्य केल्याचं सांगतात, असं या अहवालात म्हटलं आहे.\n\nझैनबला मृत्युदंड झाला त्याच दिवशी ब्राझीलमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या एका दीर्घकालीन जोडप्याच्या संदर्भात हेच घडल्याचं दिसतं.\n\nसँड्रा लुशिआ हॅमर मौरा, 39, ब्राझील\n\nसँड्रा लुशिआ हॅमर मौराने 16 वर्षांची असताना ऑगस्तो एग्वॉर रिबेरो याच्यासोबत लग्न केलं. पाच महिने एकमेकांपासून वेगळे राहिल्यानंतर ऑगस्तोने तिची हत्या केली.\n\nसँड्राच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आल्याचं जर्दिम तक्वारी इथल्या पोलिसांनी 'बीबीसी ब्राझील'ला सांगितलं\n\nया गुन्ह्याची कबुली देणारा व्हिडिओ तिच्या पतीने स्वतःच्या मोबाइलवर रेकॉर्ड करून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं. सँड्राचे आधीच दुसऱ्या एका माणसासोबत संबंध होते, त्यामुळे आपल्या विश्वासघात झाल्यासारखं वाटत होतं, असं त्याने या व्हिडिओत म्हटलं आहे.\n\nआपल्याला अटक होऊ शकणार नाही, कारण सँड्रासोबत आपणही 'देवाच्या भेटीला' जात आहोत, असंही तिच्या पतीने व्हिडिओत म्हटलं आहे. त्यानंतर त्याने बेडरूममध्ये स्वतःला गळफास लावून घेतला.\n\n'खून-आत्महत्या' स्वरूपाचं हे प्रकरण होतं. अशा प्रकरणात एखादी व्यक्ती आत्महत्या करण्यापूर्वी एक किंवा अधिक लोकांची हत्या करते.\n\nमेरी-एमिली वाइलात, 36, फ्रान्स\n\nमेरी-एमिली या महिलेची हत्या तिचा पती सेबास्टियन वाइलात याने केली. त्याने चाकूने तिच्यावर प्राणघातक वार केले.\n\nचार वर्षांच्या वैवाहिक आयुष्यानंतर हे जोडपं विभक्त झालं होतं.\n\nखून केल्यानंतर त्याने स्वतःच पोलिसांकडे जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. काही दिवसांनी तुरुंगात त्याने आत्महत्या केली.\n\nरूह बायचात या ठिकाणी मेरी-एमिली वाइलात अंतःवस्त्रांचं दुकान चालवायची. ती गेली त्यानंतर या दुकानाच्या दाराबाहेर रहिवाशांनी फुलं ठेवली होती आणि तिच्या आठवणीत त्यांनी पदयात्राही काढली होती.\n\nफ्रेंच सरकारने कौटुंबिक अत्याचार रोखण्यासाठी नवीन कार्यक्रम जाहीर केला, त्याच दिवशी मेरी-एमिलीची हत्या झाली.\n\nमेरी-एमिली वाइलात यांच्या स्मरणार्थ आयोजित मोर्चा\n\nस्त्रीहत्येची बातमी देताना काय करावं लागतं?\n\nया बातम्या जमवण्याच्या प्रक्रियेत 'बीबीसी मॉनिटरिंग'अंतर्गत पत्रकार आणि संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय जाळ्याने जगभरातील टीव्ही, रेडिओ, प्रिंट माध्यमं, ऑनलाइन आणि सोशल मीडियावरील बातम्यांचं विश्लेषण केलं.\n\n1ऑक्टोबर २०१८ रोजी कथितरीत्या लिंगभेदामुळे झालेल्या महिलांच्या हत्येच्या बातम्या यातून..."} {"inputs":"...रिकेत यासाठी दीड लाख रूपये मिळतात. कायद्याचं शिक्षण पूर्ण केलं असतं तेवढ्या वेळात पॉर्नस्टार म्हणून काम करून स्वत:च्या मालकीचं घर घेऊ शकते. \n\nएखादा वकीलही चांगलं काम करून लाखो रूपये कमावू शकतो. मात्र त्यासाठी परीक्षा देणं आवश्यक आहे आणि ते सोपं काम नाही. त्याशिवाय विद्यापीठाची पदवी मिळाल्यानंतर नोकरी मिळेलच याची कोणतीही हमी नाही. म्हणूनच मी शिक्षण सोडून पॉर्नस्टार होण्याचा निर्णय घेतला. \n\nआज मी स्वत:च्या वेबसाइटसाठी काम करते. ट्विटरवर माझे 90 हजार फॉलोअर्स आहेत. तेवढेच इन्स्टाग्रामवरही आहेत. मी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सेट सोडून जाण्याची धमकी दिली. \n\nबऱ्याच मुलींना असं वागता येत नाही. पण मला माझ्या मर्यादा ठाऊक आहेत. त्या मी कधीही ओलांडणार नाही. \n\nथोड्या कालावधीनंतर घरच्यांना माझ्या कामाविषयी कळलं. कोणीतरी माझ्या आजीला निरोप पाठवला. \n\nतुमच्या घरात एक पॉर्नस्टार आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? असं विचारण्यात आलं. तो कोण होता मला समजलं नाही. मी नक्की काय काम करते हे मी स्वत:हून घरच्यांना सांगणार होते. घरच्यांना बाहेरून माझ्याविषयी कळल्याने त्या माणसाचा मला राग आला. \n\nआश्चर्य म्हणजे माझ्या घरच्यांनी मला समजून घेतलं. माझी आई सौंदर्यप्रसाधनांच्या व्यवसायात आहे. तू स्वत: ही गोष्ट सांगितली असतीस तर बरं वाटलं असतं पण आम्ही तुझी साथ सोडणार नाही. तू या कामात खुश आहेस आणि तुला सुरक्षित वाटतंय ना हे महत्त्वाचं आहे, असं आईने सांगितलं. \n\nपॉर्नस्टार\n\nपॉर्न म्हणजे कलंक नाही\n\nमाझे सावत्र वडील शेती करतात. पॉर्न इंडस्ट्रीविषयी त्यांचं मत वेगळं आहे. माझ्याप्रमाणेच त्यांनी विचार करावा असं मला वाटतं. पण मी कधी त्यांच्याशी या विषयावर बोलले नाही. त्यांच्याशी या विषयावर बोलताना मला अवघडल्यासारखं झालं असतं. \n\nमाझे फार मित्रमैत्रिणी नाहीत. मी आहे तशीच आहे. समाजाने ठरवलेल्या नैतिक चौकटीत मी आणि माझं काम फिट बसत नाही. बाहेर जाऊन मद्यपान करायला मला आवडत नाही. माझ्या वयाच्या मुलामुलींचे विचार परिपक्व नाहीत. \n\nपॉर्नस्टार म्हणून मला पाहून फेसबुकवर अनेकजण मला विचारतात. माझ्या कामाविषयी त्यांना उत्सुकता असते. मी किती सुंदर आहे असं अनेकजण सांगतात. तू खरंच पॉर्नस्टार म्हणून काम करतेस का असं अनेकजणी विचारतात. तू वाईट दिसतेस असं कोणीही मला सांगितेलं नाही. \n\nपॉर्न म्हणजे समाजाला कलंक असं मला वाटत नाही. मी फेमिनिस्ट आहे. पॉर्न इंडस्ट्रीत काम करणारी महिला म्हणजे अनैतिक या गैरसमजाला माझा विरोध आहे. पॉर्न इंडस्ट्रीत काम करण्याचे फायदे आहेत. पॉर्न इंडस्ट्री सोडावी असं मला वाटत नाही. पॉर्नस्टार असल्याचं ओझं मला कधीच वाटत नाही. खरं सांगायचं तर पॉर्नशिवाय आयुष्याचा मी विचारच करू शकत नाही. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रिकेतली परिस्थिती पूर्ववत होणार नसल्याचं तज्ज्ञ सांगत आहेत. प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंगची नियमावली पाळली तरंच परिस्थिती काहीशी आटोक्यात येईल, असं सायली यांना वाटतं.\n\n'पाच मित्रांच्या नोकऱ्या गेल्या'\n\nमॅसेच्युसेट्स राज्यांत राहणाऱ्या आणि आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या दीपेश पाटील यांचीही अवस्था काहीशी अशीच आहे. दीपेश गेल्या तीन आठवड्यांपासून आपल्या घरातच बसले आहेत. कंपनीचं काम ते घरातूनच करतात.\n\nत्यांच्या भागात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. या राज्यात पहिला रुग्ण 1 फेब्रुवारीला आढळला होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे.\n\nइथे शिक्षणासाठी गेलेले योगेश चव्हाण गेल्या 4 मार्चपासून घरातच आहेत. ते आता कॉलेजमधली लेक्चर्स ऑनलाईन पाहतात. न्यूजर्सीमधली परिस्थिती खूपंच बिघडल्याने योगेश यांनी तब्बल एक महिन्याचं सामान घरात भरून ठेवलंय. \n\nन्यूजर्सी इथे शिक्षणासाठी गेलेले योगेश चव्हाण गेल्या 4 मार्चपासून घरात आहेत. ते आता कॉलेजमधली लेक्चर्स ऑनलाईन पाहतात.\n\nयोगेश सांगतात, \"माझ्या घराजवळच्या एका भारतीय दुकानात मी सकाळीच गेलो आणि महिन्याभराचं सामान घेऊन आलोय. आता इथले लोक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं कडक पालन करत आहेत.\n\n\"भारतीय दूतावासाकडून आम्हाला चांगली माहिती मिळतेय. ज्यांना गरज आहे त्यांना दूतावासातून मदत केली जात आहे. 4 एप्रिलपासून आमच्याकडची परिस्थिती काहीशी सुधारत आहे.\"\n\n\"अमेरिकन सरकार काही भाग सुरू करण्याच्या मनस्थितीत आहे. आम्हाला इथल्या सरकारकडून चांगली मदत मिळते आहे. न्यूयॉर्कमध्ये कोरोनाची प्रकरणं वाढल्याने आता इथे चांगलं लक्ष पुरवलं जात आहे.\"\n\nअमेरिकेतल्या टेक्सास, पेनसिलव्हेनिया इथे राहणाऱ्या काही मराठी तरुणांशी आम्ही बोललो. मात्र, त्यांनी त्यांचं नाव छापण्यास नकार दिला. एकाने तर असंही सांगितलं की व्हिसामध्ये हल्ली सोशल मीडियावर काही लेख प्रकाशित झाले असतील तर त्याच्या लिंक्स देणं ट्रंप प्रशासनानं बंधनकारक केलंय, त्यामुळे माझं नाव नका देऊ.\n\nमात्र, या सगळ्यांच्याच बोलण्यातून भीती जाणवत होती. आर्थिकदृष्ट्या फटका बसल्याने नोकऱ्या जाण्याचं भयही त्यांच्यामध्ये कोरोना एवढंच होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रिणाम कायमस्वरूपी असतात. उपचारांनी परिस्थिती 'नॉर्मल' करता येत नाही. \n\nपण किती शारीरिक आणि मानसिक नुकसान झालंय याचा वैद्यकीय तज्ज्ञांच्या मदतीने आढावा घेतला जाऊ शकतो आणि त्यांच्या वागण्याचं निरीक्षण करून त्यांना उपचार दिले जाऊ शकतात. \n\nबाळाच्या जन्मानंतर दारू पिणं सुरक्षित आहे का?\n\nनाही, डिलीव्हरी नंतरही मद्यपान सुरक्षित नाही. काही महिला डिलीव्हरी नंतर मद्यपान करत असल्याचं काही विविध पाहण्यांमध्ये आढळलंय. या पाहण्यांनुसार प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मद्यपान करणाऱ्या महिलांची संख्या 6.2... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रिणाम गोव्याच्या खनिज व्यवसायावर पडला.\" \n\n2001 साली लोहखनिजाची किंमत 15 डॉलर होती ती 2004 मध्ये 120 डॉलर झाली. 2006 पर्यंत ती 150 डॉलरवर गेली, अशी माहिती त्यांनी दिली. \n\nएकाएकी खाण मालकांना पन्नासपट फायदा मिळू लागला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पैसा येतोय म्हटल्यावर खाणींचं उत्खनन करण्याची क्षमता देखील त्यापटीने वाढवण्यात आली. \n\nयातून अनेक नियम धाब्यावर बसवून, कोणतेही पर्यावरणीय नियम न पाळता उत्खनन सुरू झालं, असं ते सांगतात. \n\nकाकोडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 2011 साली खाण मालकांना 25 हजार कोटींच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही. सरकार यात आपली वेगळी भूमिका घेऊ शकतं. \n\nगोव्यातील दैनिक लोकमतचे संपादक राजू नायक यांचा खाणींवर विशेष अभ्यास आहे. ते म्हणतात, \"खाण व्यवसायाचा नव्याने विचार करताना आणि या व्यवसायाची नव्याने चौकट बनवताना, संपूर्ण गोवेकरांच्या मताचा विचार केला पाहिजे.\" \n\n\"या उद्योगाने शेतकरी आणि स्थानिकांना देशोधडीला लावलं. तसंच याच अंतर्गत भागातून, डोंगर माथ्यावरून पाणी तयार होऊन शहरात येत असल्याने शहरी माणूसही या भागावरच अवलंबून आहे. त्यामुळे खाणींचे प्रमाण ठरवण्याचा अधिकार गोव्यात सर्वांना आहे,\" असं ते म्हणतात. \n\nखाणी बंद करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय खाण मालकांच्या राक्षसी हव्यासाची परिणती आहे, असं ते पुढे म्हणतात. \n\nगोव्याचं राजकारण आणि खाण कंपन्या \n\nजाणकार सांगतात की खाण मालकांनी गोव्यातील सर्व पक्षांच्या नेत्यांना आजवर आपल्या खिशात घातलं होतं. आणि सत्तापालट असो वा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार, सर्व निर्णयांमध्ये खाण मालकांचा हस्तक्षेप असतोच.\n\nअनेक राजकारण्यांनी खाण व्यवसायात स्वतःचेही हात धुवून घेतल्याचे आरोपही झाले आहेत. 2012ला तत्कालीन काँग्रेस सरकार अडचणीत आलं होतं, त्याला या खाणीतील भ्रष्टाचार कारणीभूत होता. \n\nनायक म्हणतात, \"सुरुवातीपासूनच सरकारने खाण कंपन्यांपुढे लोटांगण घातलंय. खाण मालक सर्व राजकीय पक्षांना निवडणूक निधी देऊन फुकटात परवाने मिळवतात. कोणतं सरकार चालवायचं आणि कोणतं सरकार पाडायचं, हेसुद्धा खाण मालकांच्या हातात असायचं.\" \n\nअशा परिस्थितीत गोव्यातील राजकारणी खाण कंपन्यांचे मिंधे झाले होते. आता मोकळेपणाने शासन चालवण्याची आणि खनिज व्यवसाय स्वयंपोषक तत्त्वावर उभा करण्याची संधी आहे, असं ते म्हणाले. \n\nसुप्रीम कोर्टाचा निर्णय \n\nसुप्रीम कोर्टाने नुकताच आदेश देऊन गोव्यातील सर्व ८८ खनिज लीजचं नूतनीकरण रद्द केलं. यामुळे गोव्यातील सेसा गोवा- वेदांता, फर्मेंतो आणि कुंदा घार्से या खाण कंपन्यांनी आपापल्या खाणी बंद केल्या. या पार्श्वभूमीवर खाणपट्टयातील सर्व कामगारांनी सोमवारी राजधानीत धडक मोर्चा काढून राजधानीला जोडणारे सर्व महत्त्वाचे रस्ते आडवून ठेवले. खाणबंदी प्रश्नामुळे गोवा राज्य सरकारदेखील अडचणीत आले आहे. \n\nमुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्लीला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रश्नात लक्ष घेण्याची विनंती केली आहे. या प्रश्नी अजूनही सरकारसमोर दिशा नाही आहे...."} {"inputs":"...रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल या भीतीने लोक लसीकरणासाठी येत नाहीत.\" \n\nते पुढे सांगतात, \"पण ही परिस्थिती हळूहळू सुधारत आहे असंही ते म्हणाले. कोव्हिडची लागण झाल्यास आम्ही गावकऱ्यांना समजावतो की हा बरा होणारा आजार आहे. लसीकरणाबाबतही जनजागृती सुरू केली आहे.\"\n\nआदिवासी पाड्यांमध्येही कोरोना आजार आणि लस दोन्हीबाबत नागरिकांमध्ये भीती आहे. याठिकाणी लोकांमध्ये विश्वास निर्माण करणं गरजेचं आहे असंही वैद्यकीय अधिकारी सांगतात.\n\nभिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंकल्पात 35,000 कोटींची तरतूद केली आहे.\n\nसुरुवातीला कोरोना साथीच्या आजाराविषयी माहिती विविध माध्यमांतून देण्यात आली. त्याचप्रमाणे लसीकरणाबाबतही लोकांच्या शंका आणि गैरसमज दूर करणं गरजेचं असल्याचं सामाजिक कार्यकर्ते आणि वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात.\n\nयाविषयी बीबीसी मराठीने राज्याच्या आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील यांना संपर्क साधला.\n\nत्या म्हणाल्या, \"लोकांमध्ये एवढे गैरसमज असतील तर आम्ही माहिती घेऊ. लोकांमध्ये आरोग्य शिक्षण वाढवण्याचे काम करू. लस घेण्यासाठी ग्रामीण भागातही लोकांच्या रांगा लागत आहेत. लस घेतल्यानंतर अद्याप आरोग्यवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आलेले नाही हे आम्ही लोकांपर्यंत पोहचवू.\"\n\nकोरोनाची लस सुरक्षित आहे का?\n\nकोरोनावरील लस सुरक्षित असावी, हे लक्षात घेऊन भारत सरकारने ड्रग कंट्रोलर संस्थेला आदेश दिलेत की, लशीला तेव्हाच परवानगी द्यावी, जेव्हा तिने परिणाम आणि सुरक्षेचे मापदंड पार केलेले असतील.\n\nभारतातील लस सुरक्षित असेल, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार, लस टोचून घेतल्यानंतर आरोग्य केंद्रावरच अर्धा तास आराम करावा.\n\n\"लस टोचल्यानंतर तुम्हाला कुठलाही त्रास झाल्यास तातडीने जवळच्या आरोग्य अधिकारी, डॉक्टर, एएनएम किंवा आशा कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा,\" असं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते.\n\nआरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लस इतर आजाराने ग्रस्त रुग्णांसाठी सुरक्षित आहे. अशा रुग्णांना कोरोनाविरोधी लस घेण्याचे खूप फायदे आहेत. पण लशीबद्दल प्रश्न असतील तर डॉक्टरांना विचारून शंका निरसन करून घ्यावं असंही डॉक्टर्स सांगतात.\n\nमधुमेह, किडनी आणि हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांना औषध घ्यावी लागतात. सरकारच्या माहितीनुसार, कोव्हिड-19 लस घेण्याआधी कोणती औषधं घेऊ नयेत याबाबत विशेष सूचना नाही. सामान्यतः सुरू असलेली औषधं घेता येऊ शकतात.\n\nलस देणाऱ्यांना तुम्ही कोणती औषधं घेत आहात याबाबत माहिती द्या, असं आवाहन तज्ज्ञांनी केलंय.\n\nतज्ज्ञांच्या मते, प्रत्येक लशीचे साइट इफेक्ट असतात. त्यामुळे घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही. \n\nलस दिल्यानंतर अर्धातास लसीकरण केंद्रावरच लस दिलेल्या व्यक्तीवर लक्ष ठेवलं जातं.\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, लस सुरक्षित आहे. लस..."} {"inputs":"...रिया दिली नाही. कट्टरवाद्यांमुळे त्रस्त असलेल्या भारतीयांच्या मानवी हक्कांबाबत ते नेहमी मौन बाळगतात. हा त्यांचा भेदभाव सगळ्यांना माहिती आहे,\" असंही त्यांनी स्पष्ट केलं.\n\nपंतप्रधानांच्या मौनाचं काय?\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या जातीय हल्ल्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. त्याबद्दल स्टीफन यांनी विचारलेल्या प्रश्नावर रविशंकर प्रसाद म्हणाले की, \"पंतप्रधानांनी अजिबात मौन पाळलेलं नाही. एका जाहीर सभेत अशा लोकांना इशारा देताना पंतप्रधान म्हणाले की, \"त्यांना मारू नका, हिम्मत असेल तर माझ्यावर हल्ला करा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण सध्याच्या व्यवस्थेतही भ्रष्टाचाराची वाळवी आहे, या बातम्या ते टाळताना दिसतात. \n\nएका सर्वेक्षणात 42 नागरिकांनी सांगितलं की त्यांना कोर्टात आपलं काम करवून घेण्यासाठी लाच द्यावी लागली. \n\nत्याशिवाय आणखी एका सर्वेक्षणानुसार पोलीस प्रशासनात एक चतुर्थांश जागा रिकाम्या आहेत. सरकारने दावा केला होता की पोलीस दलात 20 लाख जागांवर भरती होणार आहे. यावर प्रसाद म्हणतात, \"मी संपूर्ण देशाच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. भारत एक संघराज्य आहे, त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखणं राज्य सरकारचं काम आहे.\"\n\nमग कायदा सुव्यवस्था राखण्याची ताकद केंद्रीय कायदा मंत्र्यांकडे नाही का? रविशंकर प्रसाद यांच्या मते ते राज्यांना मूलभूत सुविधा पुरवू शकतात, त्यांना प्रशिक्षण देऊ शकतात. \"पंतप्रधान स्वत: राज्याच्या पोलिसांना येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्याबाबतची उपाययोजना सांगितली आहे.\"\n\nमहिला सुरक्षेबाबत भारताची स्थिती\n\nभारतासमोर असणाऱ्या अनेक आवाहनांपैकी महिलांची सुरक्षा हा सगळ्यांत महत्त्वाचा मुद्दा आहे. \n\nनुकतंच 500 तज्ज्ञांबरोबर केलेल्या एका सर्वेक्षणात हे सांगितलं आहे की भारत महिलांसाठी सगळ्यांत धोकादायक देश आहे. \n\nरविशंकर प्रसाद म्हणाले, \"इतक्या मोठ्या देशात 550 लोकांशी चर्चा करून कोणता देश धोकादायक आहे आणि कोणता नाही, हे सांगत आहे. असं सर्वेक्षण कधीच योग्य असू शकत नाही.\"\n\nनुकतंच भारतात एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याची बातमी जगभर गाजली होती. पोलिसांच्या चार्जशीटनुसार पीडित मुलीला आरोपींनी गुंगीचं औषध देऊन तिचा वारंवार बलात्कार केला होता. शिवाय, तिला एका देवळात बराच काळ कोंडून ठेवलं होतं. तिथेच तिचा मृत्यू झाला होता.\n\nथक्क करणारी गोष्ट अशी की या प्रकरणाला हिंदू विरुद्ध मुस्लीम असं रूप दिलं गेल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. स्थानिक भाजप नेत्यांनी तर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. हे नेते त्यांच्या बाजूने उभे राहिले ज्यांच्यानुसार हे प्रकरण त्या मृत पीडितेच्या अधिकारांवर हल्ला नाही तर त्यांच्या स्वतःच्या अधिकारांवर हल्ला आहे. \n\nरविशंकर प्रसाद म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी केल्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं आणि आरोपींचा बचाव करणाऱ्या त्या भाजप नेत्यांना राजीनामा द्यावा लागला होता. \n\n\"मी या प्रकरणावर काहीही भाष्य करू शकत नाही. मात्र बलात्काराच्या प्रकरणात त्यांच्या सरकारने कायदा आणखी कडक केला आहे,\" असं..."} {"inputs":"...रिलॅक्स होत आहेत, ज्या गोष्टी पाळाव्यात त्या आता लोक पाळत नाहीत, हा मानवी स्वभाव आहे. पण आम्ही आमच्या जिल्ह्यात कडक धोरण ठेवायचं ठरवलं आहे. थोडं लॉकडाऊन रिलॅक्स केलं की लोक प्रवास करायला लागतात.\n\nआता पोलिसांनी अटकाव केला की लोक त्यांना मारण्याचे व्हीडिओ येत आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमधून बाहेर येण्यासाठी काही पावलं हळूहळू घ्यायला हवी. त्याला व्यवस्थितरीत्या उचलणं करणं गरजेचं आहे. कंटेनमेंट झोन वगळून काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरू करण्यासाठी पावलं उचलावी लागती. \n\n (ही मुलाखत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागेल, पण ते करावं लागेल. \n\nप्रश्न - तुम्ही म्हणता की तुम्ही आता चिंता मुक्त झाला आहात, सांगलीच्या लोकांचं तुम्ही कौतुक केलं आहे तुम्ही. पण ही लढाई अजून सुरूच आहे असं नाही का तुम्हाला वाटत. जर शहर पुन्हा उघलं आणि पुन्हा पेशंट आले तर काय?\n\nपाटील - याचा अर्थ आता सर्वंनी शिथिल राहावं असं नाही. शिथिलता येणं योग्य नाही. जे राज्याचं धोरण ठरेल तेच आम्ही सांगलीमध्ये राबवू, पण इस्लामपूरमध्ये आता पॉझिटिव्ह लोक निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे हळूहळू तिथं लोकांना ये जा करण्याची परवानगी देण्यात येईल. लोकांमध्ये जागरुकता आली आहे. काही गावांमध्ये लोकांनी झाडं कापून रस्ते बंद केलेत. \n\nप्रश्न - जगात सध्या सप्रेस आणि लिफ्ट पॅटर्नची चर्चा सुरू आहे, तसं तुम्ही काही करणार आहात का? \n\nउत्तर - जिल्हाबंदी आणि लोकांचं फिरणं याला मर्यादा या राहिल्याच पाहिजेत. बाहेरची मंडळी जिल्ह्यात आली तर ते कंट्रोलमध्ये राहत नाही. त्यामुळे फक्त कामापुरतंच त्यांना येऊ देण्याच्या मनस्थितीत आम्ही आहोत. हळूहळू हे करता येईल. पण परत कुठे रुग्ण सापडला तर तो प्रश्न सोडवता येणार नाही. लॉकडाऊन उठवण्याची एक पद्धत आहे. तो एकदम शिथिल करता येणार नाही, त्याचे काही टप्पे आहेत. त्यावर जगात अभ्यास झाला आहे. त्यानुसारच लॉकडाऊन काढता येऊ शकतो. \n\nपण संपूर्ण 49 दिवस लॉकडाऊन केलं तर लढाई संपू शकते असं माझं मत आहे. मी काही तसं करा किवा करू नका असं म्हणणार नाही. तो सर्वांचा निर्णय होईल. पण कोरोनाचा कुठलाही पेशंट राज्यात नाही अशी स्थिती निर्माण करण्यासाठी काळी काळ वाट पाहावी लागेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रिष्ठ निर्मात्यालाही त्रासाला सामोरं जावं लागलं. गुप्तचर संघटनांनी या निर्मात्याच्या आईला चौकशीसाठी बोलावलं होतं. \"तुमचा मुलगा बीबीसीसाठी काम करत राहिला तर लंडनमध्ये त्यांच्या गाडीला अपघात होऊ शकतो,\" अशी धमकी देण्यात आली. त्यांनी ही धमकी अत्यंत गांभीर्याने घेतली. त्यांनी मुलाला यासंदर्भात माहिती दिली. लंडनमधील दहशतवादविरोधी पथकानं त्या निर्मात्याच्या सुरक्षेची व्यवस्था केली. \n\nजवळपास पर्शियन सेवेच्या 20 पेक्षा अधिक पत्रकार तसंच कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. असंख्य धमक्या आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये झालेल्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीनंतर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले होते. आमची मतं चोरली आहेत, असा त्यांचा दावा होता. निवडणुकीत मतांची अफरातफर झाल्याच्या शक्यतेने अनेक महिने असंतोष धुमसत होता. इराण सरकारने यासाठी अमेरिका, इंग्लंड यांच्यासह पाश्चिमात्य देश आणि बीबीसीला जबाबदार धरलं. \n\nजोन लेइन त्यावेळी इराणमध्ये बीबीसीचे प्रतिनिधी म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय पत्रकारांना इराणमधून पिटाळण्यात आलं. त्यानंतर इराणतर्फे पत्रकारांचं शोषण सुरू आहे. \n\nऑक्टोबर 2017 मध्ये युनोने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मानवी हक्क यासाठी खास नेमलेल्या प्रतिनिधिने इराणच्या विदेश मंत्री मोहम्मद जावद झरीफ यांना पत्र लिहिलं. या पत्राव्दारे त्यांनी बीबीसी पर्शियनच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधलं. \n\nराष्ट्रीय सुरक्षा धोक्यात घालणाऱ्या कटात सहभागी असल्याचा आरोप पत्रकारांवर केला गेला होता. हे आरोप कोणत्या पुराव्यानिशी केले होते याचे तपशील द्यावेत अशी मागणी या प्रतिनिधींनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांकडे केली. तसंच बीबीसीसाठी काम करणं हे राष्ट्रीय सुरक्षेला कसं काय धोकादायक ठरू शकतं तेही स्पष्ट करण्याची मागणी केली. आज चार महिने उलटून गेल्यावर या पत्राला काही उत्तर आलेलं नाही. \n\nजिनिव्हास्थित संयुक्त राष्ट्र संघटनेतील इराणच्या प्रतिनिधीने सरकारवरील आरोप चुकीचे असल्याचं सांगितलं. बीबीसी पर्शियन स्वतंत्र बाण्याचे नाही. परराष्ट्र मंत्रालयाशी तसंच ब्रिटिश सुरक्षा संघटनांशी असलेले त्यांचे राजकीय आणि आर्थिक लागेबांधे जगजाहीर आहेत, अशी भूमिका त्यांनी घेतली. \n\n\"इराणसंदर्भात धमक्या मिळणारं, शोषण होत असलेली आमची एकमेव संस्था नाही. बहुतांश प्रसारमाध्यमांना अशा स्वरूपाचा अनुभव आहे. ही खूप व्यापक गोष्ट आहे. मूलभूत अशा मानवाधिकार हक्कांचा हा विषय आहे,\" असं बीबीसीचे टोनी हॉल यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी यापुढे शिवसेना ही राम मंदिराच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेईल, असा अंदाज बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला.\n\nउद्धव ठाकरेंचा दुसरा अयोध्या दौरा हा दबाव तंत्राचाच एक भाग असल्याचं संदीप प्रधान यांनी म्हटलं. \"शिवसेना आता सरकारमध्ये आहे. पण मनासारखी मंत्रिपदं मिळाली नसल्यानं पक्षात नाराजी आहे. भाजपला जे प्रचंड बहुमत मिळालं आहे. ते पाहता शिवसेना आता आपला विरोध, नाराजी बोलून दाखवणार नाही. \n\n\"गेल्या वेळेप्रमाणे भाजपवर 'चौकीदार चोर है' सारखी टीका होणार नाही. पण कृती... उर्वरित लेख लिहा:","targets":"हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रिसरात काम करतात. \n\nआरेच्या विषयावर शिवसेनेने जी भूमिका घेतली त्यात तेजसचा वाटा मोठा होता, असं सांगितलं जात असल्याचं ठाकरे कुटुंबाला जवळून ओळखणारे पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात. \n\nयाविषयी बोलताना ते म्हणाले, \"जानेवारी 2018 मध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर वाईल्ड लाईफकडून त्यांनी प्राण्यांवर संशोधन करण्याची परवानगी घेतली होती. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या चांदोली वनक्षेत्रात गोड्या पाण्यातल्या खेकड्यांच्या प्रजाती शोधल्या. आरे परिसरातल्या बिबट्यांवरही ते काम करतात. तसंच आरेबाबत जी भू्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचं खैरे म्हणतात.\"\n\nमात्र, ही शक्यता नाकारत येत नाही, असं गेली अनेक वर्ष ठाकरे कुटुंबाला जवळून बघितलेले पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"तेजस ठाकरेंनी वरळीमध्ये आदित्य ठाकरेंसाठी प्रचार केला होता. मात्र, ते स्वतः राजकारणात उतरतील का, हे आत्ताच सांगणं कठीण आहे. शेवटी ते ठाकरे आहेत. राजकारण आणि रोजचं आयुष्य यात त्यांच्यासाठी फार अंतर नाहीये. त्यामुळे ते अशक्य नसावं, असं मला वाटतं. त्यामुळे थेट समोर येऊन किंवा पडद्यामागून काहीतरी भूमिका ते बजावतील, असं वाटतं.\"\n\n2006 साली आदित्य ठाकरे यांना जेव्हा शिवसेनेने लाँच केलं त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तेजसविषयी बोलताना तो माझ्यासारखा तडक-फडक असल्याचं म्हटलं होतं, हेही विसरता येणार नाही. \n\nप्राण्यांविषयीची जशी आस्था तेजस यांना आहे तशी ती उद्धव ठाकरेंना होती आणि त्याहीपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही होती. उद्धव ठाकरे तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर होते. त्यांच्या मातोश्री निवासस्थानी बंगल्याच्या मागच्या बाजूला अनेक प्राणी आणि पक्षी त्यांनी पाळलेत. तेजस यांचे काका राज ठाकरे यांनाही प्राण्यांची विशेषतः कुत्र्यांची आवड आहे. त्यांच्या घरी जेम्स आणि बाँड नावाची दोन कुत्री आहे. \n\nमात्र, तरीही हे सगळे राजकारणात उतरले. त्यामुळे तेजस काय भूमिका घेतात, हे येणारा काळच सांगेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रिस्थिती आहे. \n\n2014 मध्येही केंद्रात भाजपचं सरकार येऊनही दिल्लीत त्यांचा पराभव झालाच होता. बिहारमध्येही त्यांचा पराभव झाला होता. नितीश कुमार आणि भाजप एकत्र जाणार हेही स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तिथे काय होतं हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल. दिल्लीतल्या निवडणुकीची चर्चा जास्त आहे. मात्र तसं पहायला गेलं तर ते पूर्ण राज्य नाही, लोकसभेतही सातच जागा आहेत. \n\nअरविंद केजरीवाल यांचं राजकारण तुम्ही जवळून पाहात आहात. मागच्या वेळी ते एखाद्या हट्टी लहान मुलासारखे वागत होते. पण आताचा त्यांचा प्रचार अतिशय सकारात्म... उर्वरित लेख लिहा:","targets":"आता अरविंद केजरीवालांना जर राष्ट्रीय राजकारणात जायचं असेल तर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची चूक करतील, असं मला वाटत नाही. अशी चर्चा पंजाबच्या वेळी झाली होती. यावेळी ते शक्य आहे, असं मला वाटत नाही.\n\nमोदींनी अमित शहांना पुढे करून प्रचार केला. मनीष सिसोदियांची भूमिका तितकीशी महत्त्वाची होती, असं मला वाटत नाही, कारण प्रचाराचा चेहरा अरविंद केजरीवालच होते. ते सिसोदियांना पुढे करतील, असं वाटलं होतं. मात्र सिसोदियांचा चेहराही आता मागे गेला होता. \n\nया निकालांचे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होऊ शकतो का?\n\nमला असं वाटत नाही. लोकांना लगेच हा राष्ट्रवादाचा पराभव आहे, किंवा ध्रुवीकरणाचं राजकारण चालत नाही असं सांगण्याचा मोह होतो. मात्र एक लक्षात घ्यायला हवं की ही दिल्लीची निवडणूक आहे. एक्झिट पोलचे निकाल पाहिले तर आता लोकसभेची निवडणूक झाली तर सर्व जागा भाजपला मिळतील, असं त्यात सांगितलं गेलं.\n\nत्यामुळे आताच काही सांगणं तसं कठीण आहे. फक्त मोदींचा किमान राज्यात पराभव होऊ शकतो, असा विरोधकांना विश्वास वाटेल.\n\nफक्त कसोटी असेल ती बिहारमध्ये. बिहारमध्ये भाजप आणि जदयू सोबत आहे. मला अजूनही असं वाटतं की बंगालचं उद्दिष्ट भाजपसमोर आहे. त्यांनी त्रिपुरामध्ये डाव्यांचा पराभव केला. त्यामुळे तिथे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...री उशीरा त्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसात नोंदवली. \n\n\"पण 3 तारखेला आम्ही तिथल्याच एका डॉक्टरांशी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की तुमची आजी सापडली आहे, आणि आम्ही त्यांना वॉर्ड नंबर 9 मध्ये हलवलं आहे. प्रत्यक्षात आजीचा शोध लागला नव्हता. आता ते डॉक्टर खोटं बोलले की त्यांचाच गैरसमज झाला हे कळायचा मार्ग नाही,\" हर्षल उत्तरतात. \n\n5 जूनला मालती नेहतेंच्या घरच्यांनी चौकशी केली तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की असा पेशंट 9 नंबर वॉर्डमध्ये नाहीये. त्यामुळे त्यांच्या घरच्यांनी पुन्हा पोलिसांमध्ये तक्रार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंच कोव्हिड झाला होता का? असेल तर मग न्यूमोनियाने मृत्यू असं का लिहिलं? हॉस्पिटल प्रशासनाने काहीच माहिती का दिली नाही? या प्रश्नांची उत्तर चुन्नीलाल आणि त्यांच्या कुटुंबाला मिळत नाहीयेत.\n\nराज्यात सर्वाधिक मृत्यूदर \n\nजळगाव जिल्ह्यात कोव्हिड-19 ने मरण पावणाऱ्या लोकांचा दर सर्वाधिक, म्हणजे 10.4 टक्के इतका आहे. त्याच्या तुलनेत देशाचा मृत्यूदर 2.8 टक्के तर राज्याचा मृत्यूदर 3.4 टक्के इतका आहे.\n\nदीपकुमार गुप्ता जळगावमधले सामाजिक कार्यकर्ते आहेत. जळगावमधल्या परिस्थितीच विश्लेषण करताना ते म्हणतात, \"इथल्या नागरिकांच्या मनात आता भीती बसलीये की कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे कुठला पेशंट जर सरकारी दवाखान्यात दाखल झाला तर तो काही जिवंत परत येत नाही. इतकी वाईट व्यवस्था इथे आहे. इथल्या लोकांकडे ना स्थानिक प्रशासनाचं लक्ष आहे ना डॉक्टरांचं. टेस्टचे रिपोर्ट येण्यात अक्षम्य दिरंगाई होते. \n\n\"इथे सेंट्रलाईज ऑक्सिजनची व्यवस्था नाही. त्यामुळे पेशंटचं ऑक्सिजन सिलेंडर वारंवार बदलावं लागतं आणि कित्येकदा हे सिलेंडर पेशंटचे नातेवाईकच बदलतात. कोणाचा कोणाला धरबंद नसल्याने कोव्हिड वॉर्डमधले पेशंट्स बाहेर येतात. अनेकदा संशयित पेशंट भीतीने कॉरिडॉरमध्ये बसलेले असतात. कोव्हिड पेशंटला वेळेवर सुविधा मिळत नाहीत. ऑक्सिजन प्लस मीटरची इथे कमतरता आहे. पण सगळ्यांत मोठं आणि जीवघेणं कारण आहे, नर्सिंग स्टाफ, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांची अनास्था. \"\n\nसरकारी हॉस्पिटलच्या शौचालयात महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर सरकारी पातळीवर धावपळ उडाली आहे. याप्रकरणी मेडीकल कॉलेजचे डीन डॉ. भास्कर खैरे यांच्यासह आणखी दोघा डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई केलेली आहे. कोव्हिड हॉस्पिटलमधले डॉक्टर्स वॉर्डमध्ये राऊंड्स घेतात की नाही हे पाहाण्यासाठी प्रत्येक वॉर्डच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचं अॅडमिनिस्ट्रेटर डॉ बी. एन. पाटील यांनी सांगितलं. \n\nमालती नेहतेंचा मृतदेह अनेक दिवस शौचालयात पडून होता आणि कोणालाही कळलं नाही ही बाब गंभीर असल्याचं जळगावचे कलेक्टर अविनाश ढाकणे मान्य करतात. \"सिव्हिल हॉस्पिटलकडून अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. ज्या शौचालयांची दिवसातून कमीत कमी दोनदा साफसफाई व्हायला हवी तिथे 6 दिवस मृतदेह पडून असतो आणि ते कळत नाही हे गंभीर आहे. याची पूर्ण चौकशी होईल आणि दोषींवर निश्चित कारवाई होईल.\"\n\nजिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावचा मृत्यूदर कमी करण्यासाठी..."} {"inputs":"...री त्यांच्या दिसणारी लक्षण साधी असतात.\n\nफेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये केलेल्या एका सर्वेक्षणात लक्षात आलं की त्यावेळी तिथे लागण झालेल्या 72314 पेशंटपैकी फक्त 2 टक्के पेशंट हे 19 वर्ष वयाखालील होते. तर अमेरिकेत याच काळात केलेल्या 508 लोकांच्या सर्वेक्षणात आढळलं की 19 वर्ष वयाखालच्या वयोगटात एकाचाही मृत्यू या रोगाने झाला नव्हता तर फक्त 1 टक्के मुलांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होतं.\n\nशाळांमध्ये औषध फवारणी करताना\n\nही टक्केवारी कमी असण्याचं कारण आपण लहान मुलांच्या पुरेशा टेस्ट केल्या नाही हेही अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"एक तृतीयांश मुलांमध्ये न्युमोनियाची लक्षणं दिसून आली आणि अगदी थोड्या गंभीर स्वरूपाच्या केसेसमध्ये श्वास घ्यायला त्रास अशी लक्षणं दिसून आली.\n\nहॅम्प्टन चिल्ड्रन्स हॉस्पिटलमधले तज्ज्ञ ग्रॅहम रॉबर्टस सांगतात की, \"कोव्हिड-19 ची लागण झालेल्या लहान मुलांच्या श्वसनसंस्थेच्या वरच्या भागावर म्हणजे नाक, तोंड आणि घशावर परिणाम होतो, त्यामुळे त्यांच्या सर्दीसारखी लक्षणं दिसतात. पण व्हायरस त्यांच्या श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात म्हणजेच श्वासनलिका, फुफ्फुसं आणि छातीत पोहचत नाही त्यामुळे न्यूमोनिया, श्वास घ्यायला त्रास किंवा इतर जीवघेणी परिस्थिती उद्भवत नाही.\"\n\nज्येष्ठ नागरिकांच्या तुलनेत लहान मुलांना कमी धोका का?\n\n\"हा व्हायरस इतका नवा आहे की याबद्दल फारसं काहीच माहीत नाही.\" रॉबर्टस सांगतात. एक असू शकतं की या व्हायरसला पेशीत शिरण्यासाठी पेशीच्या पृष्ठभागावरच्या प्रोटीनची गरज असते. कोरोना व्हायरस ACE -2 या एन्झाइमचा रिसेप्टर म्हणून वापर करून फुफ्फुसात शिरतात. लहान मुलांच्या श्वसनसंस्थेच्या खालच्या भागात मोठ्यापेक्षा कमी ACE -2 इन्झाइम असतात. त्यामुळे त्यांचा कोव्हिड-19 श्वसनसंस्थेच्या वरच्या भागातच मर्यादित राहातो.\n\nयावरून लक्षात येईल की लागण झालेल्या मुलांमध्ये न्युमोनिया किंवा श्वास घ्यायला त्रास होणं यापेक्षा सर्दी, वाहतं नाक अशी लक्षणं का दिसतात.\n\nलहान मुलांमध्ये हलक्या स्वरूपाची लक्षणं दिसून आली आहेत\n\nपण फक्त एवढंच कारण नाही. अँड्रयू पॉलार्ड सांगतात, \"जशी जशी आपली रोगप्रतिकारक शक्ती म्हातारी होते तसं तसं नवीन नवीन इंन्फेक्शन परतवून लावायची तिची क्षमता कमी होते. लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती तुलनेने नवी असते. पण असं असलं तरीही लहान मुलं इतर इन्फेक्शन्सला बळी का पडतात आणि त्यात त्यांचा मृत्यू का होतो याचं स्पष्टीकरण नाही.”\n\nलहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती मोठ्यांपेक्षा वेगळ्या प्रकारे काम करते. बालवाडीत असलेल्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती रोज अनेक प्रकारचे इन्फेक्शन परतवून लावत असते त्यामुळे त्यांच्या शरीरात आधीपासूनच अनेक अँटीबॉडीज तयार असतात. म्हणूनच लहान मुलांमध्ये अनेकदा ताप आलेला दिसून येतो.\n\nलहान मुलांना कोव्हिड-19 चं जीवघेणं संक्रमण न होण्याचं आणखी एक कारण म्हणजे सिटोकिन स्टॉर्म. गंभीररित्या आजारी असणाऱ्या प्रौढांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आपली सगळी ताकद पणाला लावते. यालाच सिटोकिन स्टॉर्म असं म्हणतात. पण याने फायदा..."} {"inputs":"...री येणारे अधिकारी हे घरी किती लोकं राहतात, कोण कोणत्या प्रकारचा व्यवसाय करतं, नोकरी करतं, अपत्यांची संख्या याप्रकारचे प्रश्न विचारतात. यासोबतच घर पक्कं आहे की कच्चं, घरात ज्या वस्तू आपण वापरतो त्याची नोंद जनगणनेद्वारे केली जाते. देशातली केवळ लोकसंख्या किती आहे हा आकडा समजावा असा यामागचा हेतू नसतो. \n\n\"लोकसंख्येसोबतच जनतेला मिळणाऱ्या सोयीसुविधा, राहणीमान यातून अधोरेखीत होत असतं. विकासाच्या प्रक्रियेत जे लोक नाहीत, त्यांना या प्रक्रियेत आणणं हे देशाच्या सरकारचं काम असतं. जनतेच्या कल्याणासाठीच्या क... उर्वरित लेख लिहा:","targets":"इतिहास\n\nब्रिटिशांच्या काळात 1872मध्ये पहिली जनगणना झाली. देशाच्या विविध भागांमध्ये विविध वेळी ही गणना त्यावेळी झाली. \n\n1881मध्ये मध्ये पहिल्यांदा संपूर्ण देशात एकाचवेळी जनगणना करण्यात आली. त्यानंतर दर दहा वर्षांनी भारतात जनगणना होते.\n\nस्वातंत्र्यानंतर 1948मध्ये Census Act - जनगणना कायदा अस्तित्त्वात आला. 1951 पासूनच्या सगळ्या जनगणना या कायद्यानुसार झाल्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...री वाहून जाण्याची शक्यता होती.\n\nत्यामुळे या योजनेची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय झाला. बैठकीत उपस्थित असलेल्या लोकांना हुलहुले विमानतळाची लांबी किती आहे हे सुद्धा ठाऊक नव्हतं. ते विमानतळ एका भारतीय कंपनीनं तयार केलं होतं हे उल्लेखनीय.\n\nमालेपर्यंत उडणाऱ्या विमानांच्या वैमानिकांशी संपर्क साधण्याचा आदेश राजीव गांधी यांनी रोनेन सेन यांना दिला.\n\nमाजी राष्ट्रपती मोहम्मद नाशीद\n\nबैठकीनंतर उपलष्कर प्रमुख ले. जनरल रोडरिग्स यांनी ब्रिगेडिअर फारुक बुल बलसारा यांना फोन केला आणि पॅराट्रुप्स तयार ठेवण्याचा आदे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं ब्लेड) पुरवावं. कारण मी माझ्या दिवसाची सुरुवात दाढी केल्याशिवाय होत नाही. पहिली अट पूर्ण झाली. पण दुसऱ्या अटीची पूर्तता करण्यासाठी भररात्री त्यांनी कॅन्टीन उघडलं आणि त्यातून एक शेविंग कीट, टूथ ब्रश आणि टॉवेल काढला.\"\n\nपरराष्ट्र मंत्रालयाचा एक अधिकारी अशा सैनिकी अभियानासाठी भारतीय सैन्याबरोबर भाग घेण्याची ही पहिलीच वेळ होती. ज्या क्षणी छत्रीधारी सैनिकांनी भरलेल्या विमानानं आगऱ्याच्या खेरिया रनवेववरून उड्डाण सुरू केलं तेव्हा त्यात बसलेल्या 6 पॅरा सैनिकांनी 'छत्री माता की जय' अशा घोषणा दिल्या.\n\nविमान हवेत झेपावलं तितक्यात ब्रिगेडिअर बलसारा झोपायला गेले. कोणत्याही मोठ्या अभियानाच्या सुरुवातीला चांगली झोप घेणं गरजेचं आहे, असं त्यांनी आपल्या पॅरा कमांडोच्या सुरुवातीच्या दिवसात शिकले होते. \n\nबीबीसीनं दिली होती ब्रेकिंग\n\nत्याच विमानात असलेले विनोद भाटिया सांगतात, \"जसं आम्ही भारताच्या सीमेच्या बाहेर निघालो तितक्यात ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानानं आम्हाला पाहिलं. मग आम्हाला कुठे जात आहे असं त्यांनी विचारलं. आम्ही सुद्धा लपवलं नाही. म्हणूनच बीबीसीनं त्यांच्या सात वाजताच्या बुलेटिनमध्ये सांगितलं की, मालदीवच्या राष्ट्रपतींना वाचवण्यासाठी भारतानं सैन्य कारवाई सुरू केली आहे. \n\nजेव्हा भारताचं विमान तिथं उतरलं तेव्हा विमानतळावर गुडूप अंधार होता. ज्या क्षणी IL76 हे विमान थांबलं तेव्हा काही मिनिटांतच 150 भारतीय सैनिक आणि अनेक जीप्स बाहेर आल्या. थोड्यावेळातच दुसरं विमान उतरलं आणि घाईघाईतच ATC, जेट्टी आणि रनवेच्या उत्तर आणि दक्षिण भागांवर नियंत्रण मिळवलं.\n\nATC मधूनच ब्रिगेडिअर बलसारा यांनी राष्ट्रपती गयूम यांच्याशी त्यांच्या गुप्त ठिकाणी रेडिओवरून संपर्क प्रस्थापित केला. \n\n'मिस्टर प्रेसिडेंट, आम्ही पोहोचलो आहोत'\n\nसुशांत सिंह सांगतात, \"गयूम यांनी बलसारांना यांना सांगितलं की, जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर तिथं पोहोचायला हवं. कारण बंडखोरांनी त्यांच्या सेफ हाऊसला घेरलं आहे आणि जवळच्या घरातून फायरिंगचा आवाज ऐकू येत आहे. बलसारा म्हणाले की मिस्टर प्रेसिडेंट आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि तुम्हाला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करू.\"\n\nजेव्हा भारतीय सैनिक सेफ हाऊसजवळ पोहोचले, तेव्हा तिथं प्रचंड गोळीबार सुरू होता. बलसारा यांनी राष्ट्रपती गयूम यांना आपल्या घराबाहेर गार्डस तैनात करण्यासाठी सांगितलं. त्यामुळे..."} {"inputs":"...री हे आठ महिने स्पर्मला चांगली मागणी असते. पण मार्च ते जूनदरम्यान यात घसरण होते. शहेनशाहचे स्पर्म पंजाब, उत्तप्रदेश, राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशासह संपूर्ण भारतभर विकले जातात. शहेनशाहच्या स्पर्मची आम्ही गेल्या दीड वर्षांपासून विक्री करत आहोत. हरियाणातच शहेनशाहची 2000 रेडकू असतील,\" स्पर्मच्या विक्रीबद्दल नरेंद्र सांगतात.\n\nशहेनशाहच्या स्पर्मना मागणी का?\n\nशहेनसाहसारख्या मुर्रा जातीच्या रेड्यांच्या स्पर्मला मागणी का आहे यावर औरंगाबादचे पशुधन विकास अधिकारी रत्नाकर पेडगावकर यांना विचारलं. \"मुर्रा ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"गतात. \n\n\"हा जगातला एकमेव रेडा आहे. याच्याशी कुणी स्पर्धा करू शकत नाही. याला बघण्यासाठी इतर राज्यांतले लोक आमच्याकडे येतात. त्यामुळे याचा आम्हाला अभिमान वाटतो. तसंच शहेनशाहमुळे आसपासच्या परिसरातल्या म्हशींच्या दूध उत्पादनात वाढ व्हावी आणि त्यातून त्या शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं मला वाटतं,\" एवढी मोठी किंमत मिळत असूनही शहेनशाहला का विकलं नाही यावर नरेंद्र हे उत्तर देतात.\n\nकौटुंबिक वारसा\n\n2004 साली नरेंद्र यांनी गोलू नावाचा मुर्रा जातीचा रेडा 1 लाख रुपयांना खरेदी केला होता. ''आमच्या काकांच्या मुलाला सर्व जण प्रेमानं गोलू म्हणायचे. म्हणून मग विकत आणलेल्या रेड्याचं नाव आम्ही गोलू ठेवलं,'' गोलू या नावाविषयी विचारल्यावर नरेंद्र यांचा मुलगा नवीन उत्साहाने सांगतो. \n\nहा गोलू म्हणजे शहेनशहाचा बाप. गोलूची शहेनशहासारखी अनेक तगडी अपत्यं हरियाणात प्रसिद्ध आहेत. \"आमच्याकडे राणी नावाची म्हैस होती. त्या दोघांचं अपत्य म्हणजेच शहेनशाह होय,\" नरेंद्र सांगतात. \n\n\"गोलू म्हणजे हरियाणाची शान होता. त्यानं हरियाणा सांड, साईवाला सांड अशा प्रत्येक स्पर्धेत विजय मिळवला होता,'' नरेंद्र पुढे सांगतात. \n\nनरेंद्र यांचा हॉल प्रमाणपत्रांनी भरलेला दिसून येतो.\n\nइतकंच नाही तर सध्या प्रसिद्ध असलेल्या सुलतान, युवराज, राका या रेड्यांचा बापही गोलू असल्याचा दावा नरेंद्र करतात. गेल्या वर्षी शहेनशाहला राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार मिळाला. यावर्षी हरियाणातल्या पशू मेळाव्यात तो विशेष आकर्षण ठरला. \n\nशहेनशाहचं महाराष्ट्र कनेक्शन \n\nशहेनशहा आणि गोलूचा लौकिक महाराष्ट्रापर्यंत पोहोचला आहे. नरेंद्र सांगतात की, 2007 मध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूरमध्ये 'केशर माती कृषीप्रदर्शन' आयोजित करण्यात आलं होतं. या प्रदर्शनात गोलूचा सहभाग होता. प्रदर्शनातल्या पशू स्पर्धेमध्ये मुर्रा रेडा विभागात गोलूनं 'विशेष' क्रमांक पटकावला होता. \n\nकेशरमाती कृषी प्रदर्शन\n\nतसंच 2009 साली हरियाणातल्या जिंदमध्ये रेड्यांच्या 'रॅम्प शो'चं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात तत्कालीन कृषीमंत्री शरद पवारांनी नरेंद्र यांचा सत्कार केला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रीचशी अजूनही बंद आहेत. उदाहरणार्थ दिल्लीतला सदर ठोक बाजार. या बाजारात हजारो दुकानं आहेत. पण सध्या ही सर्व दुकानं बंद आहेत. हा भाग कंटेनमेंट झोनमध्ये येतो. \n\nदुकानं उघडी ठेवण्याचा कालावधी वाढवून द्यावा आणि वीज आणि पाणी बिलात सवलत द्यावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. \n\nमेट्रो, लोकल आणि ट्रेन\n\nदिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 23 मे रोजी एक फोटो ट्वीट करत मेट्रो पुन्हा सुरू करण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं म्हटलं होतं. मात्र, अजून तरी त्यांना परवानगी मिळालेली नाही. \n\nगुरुवारी दिल्लीत एक हजारांहून जास्त ... उर्वरित लेख लिहा:","targets":"श आहे. लॉकडाऊननंतर या मंदिरांमध्ये पैसा येणं बंद झालं आहे. \n\nतर तिकडे पंजाबमध्येही अकाल तख्तने दारुची दुकानं उघडू शकता तर गुरुद्वारे का नाही, असा प्रश्न विचारलाय. उत्तर प्रदेशातल्या कादंबरी मठातले महंत नरेंद्र गिरी यांनीही अशीच मागणी केली आहे. \n\nमात्र, मंदिर उघडण्यात सर्वात मोठी अडचण प्रसाद वाटपाची आहे. कोरोना विषाणूपासून बचावासाठी कुठल्याही वस्तूला स्पर्श केल्यानंतर हात धुवावा, असा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रसाद वितरणासाठी मंदिरांमध्ये कशी व्यवस्था असेल हे मंदिर उघडण्याआधीच ठरवावं लागणार आहे. \n\nमालिका आणि चित्रपटांचे शूटिंग\n\nगेल्या दोन महिन्यांपासून मालिकांचे नवे भाग सुरू नाहीत. नवे चित्रपट प्रदर्शित झालेले नाहीत. इतकंच नाही तर चित्रपटांचं शूटिंगही पूर्णपणे बंद आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच्या एका शूटिंगचा फोटो आला होता. मात्र, त्यानंतर सांगण्यात आलं की ते एक सरकारी जाहिरातीचं शूटिंग करत होते. या क्षेत्रात हजारो लोक काम करतात. \n\nमनोरंजन क्षेत्रातल्या काहींनी 28 मे रोजी महाराष्ट्र सरकारशी चर्चा केली होती. \n\nकुठल्या नियमांचं पालन करून प्रॉडक्शन सुरू करावं, यावर या बैठकीत चर्चा झाली. शिवाय मनोरंजन क्षेत्रासाठी आर्थिक पॅकेजची मागणीही करण्यात आली. \n\nसध्या चित्रपटांच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम थोड्याफार प्रमाणात सुरू झालं आहे. चित्रपटांच्या शूटिंगलाही परवानगी मिळाली आहे. मात्र, केवळ ग्रीन झोनमध्ये. \n\nमात्र, मॉल, चित्रपटगृह, शाळा, महाविद्यालयं आणि रेस्टॉरंट पुन्हा सुरू करण्यासाठी आणखी काही काळ वाट बघावी लागू शकते. \n\nशिवाय ज्या कामांना परवानगी मिळाली आहे तिथे सोशल डिस्टंसिंग, चेहऱ्याला मास्क बांधणं आणि वारंवार साबणाने हात स्वच्छ धुणं बंधनकारक आहे. \n\nराज्यात कसं असेल लॉकडाऊन?\n\nराज्यात जिथे कोव्हिड पेशंट नाहीत वा तुरळक आहेत, तिथे लॉकडाऊन शिथील करायचा विचार करू, असं जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी म्हटलंय. \n\n\"महाराष्ट्रात जिथे कोव्हिडचे पेशंट नाहीत, किंवा अत्यंत तुरळक आहेत, त्याठिकाणी 31 मे नंतर लॉकडाऊन शिथील करण्यासाठी काय करता येईल याकडे लक्ष देण्यात येणार आहे,\" जयतं पाटील असं म्हणाले आहेत. आता लॉकडाऊन 5 म्हणजे 31 मे नंतरच्या काळात कोणत्या प्रकारचे निर्बंध किंवा नियम लागू केले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. केंद्र सरकार कोणत्या प्रकारची नियमावली जाहीर करते यावर राज्यातील..."} {"inputs":"...रीने बगल दिली. \n\nअसं असलं तरी अमेरिकेच्या इतर मित्र राष्ट्रांप्रमाणेच जपानवरही संरक्षण क्षेत्रावरचा खर्च वाढवणं आणि अमेरिकन सैन्याचं समर्थन करण्यासाठी दबाव कायम होता. मात्र, जपानने मुत्सद्देगिरीच्या बळावर अमेरिकेसोबत कुठल्याही प्रकारचा व्यापारी तणाव निर्माण होऊ दिला नाही, तसंच दोन्ही देशांच्या संबंधातील भागीदारीचे मूलभूत घटक कायम राहिले.\n\nपरराष्ट्र धोरणाविषयी जरा व्यापक विचार केल्यास आबे 'डिप्लोमॅटिक प्रमोटर' आहेत आणि सामरिक विचारांच्या बाबतीत त्यांनी स्वतःची क्षमता दाखवली आहे. \n\nआबे यांच्या काळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गेल्या वर्षी त्यांनी विक्री कर 8 टक्क्यांवरून 10 टक्के केल्याने त्यांची लोकप्रियता काहीशी कमी झाली. भ्रष्टाचाराची प्रकरणंही उघडकीस आली. त्यामुळेही त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला. \n\nकोव्हिड संकटाचा सामना कसा केला, या कसोटीवरही शिंजो आबे यांची पारख करण्यात आली. टोकियो-2020- ऑलिम्पिक रद्द झाल्यानेही आबे यांच्या पदरी निराशा आली. \n\nया घडीला पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाची 'अप्रूव्हल रेटिंग' 2012 सालानंतर सर्वात कमी होती आणि म्हणूनच आपल्या प्रकृतीविषयक जुन्या समस्यांचं कारण देत पदाचा राजीनामा देणं, आबे यांना योग्य पर्याय वाटला असल्यास त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. \n\nत्यांनी स्वतःच्या काही महत्त्वाकांक्षा पूर्ण न करताच राजकारणाला रामराम ठोकला, यात काही शंका नाही. \n\nशिंजो आबे यांना काही घटना दुरुस्ती करायच्या होत्या. काही प्रादेशिक वादांवर तोडगा काढण्याचा त्यांचा विचार होता. यात दुसऱ्या महायुद्धानंतर रशियासोबत निर्माण झालेल्या काही वादांचाही समावेश होता. \n\nउत्तराधिकारी कोण?\n\nआबे यांच्या नंतर जपानचा राजकीय अवकाश अल्पावधित तुलनेने स्थिर राहील, अशी अपेक्षा आहे. \n\nआबे यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी शिगेरू इशिबा\n\nलिबरल डेमोक्ररेटिक पक्षाचं सत्तेतलं स्थान बळकट आहे. जपानच्या संसदेच्या दोन्ही सभागृहात पक्षाला बहुमत आहे आणि 2021 हिवाळ्याच्या आधी जपानमध्ये निवडणुका होतील, अशी कुठलीच शक्यता सध्यातरी दिसत नाही. \n\nमात्र, आबे यांचा उत्तराधिकारी कोण, यावरून संघर्ष सुरू झाला आहे. \n\nमाजी संरक्षण मंत्री आणि दीर्घकाळापासून आबे यांचे पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी शिगेरू इशिबा यांनी आपण सत्तेची कमान सांभाळायला तयार असल्याचे संकेत दिले आहेत. \n\nशिगेरू इशिबा यांच्याकडे व्यापक सार्वजिक अपील आहे. असं असलं तरी आबे यांचा उत्तराधिकारी कोण असेल यावर पक्ष सदस्यच निर्णय घेण्याची शक्यता आहे. \n\nजपानचे माजी परराष्ट्र मंत्री फुमियो किशिदा (यांचीच निर्विवाद नियुक्ती होईल, असं मानलं जातं) आणि पक्षाचे मुख्य कॅबिनेट सचिव योशिहिदे सुगा ही नावही चर्चेत आहेत. \n\nपंतप्रधान पदाच्या शर्यतीत इतरही काही नावं आहेत. उदाहरणार्थ पर्यावरण मंत्री शिंजिरो कोईजुमी. मतदारांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. मात्र, त्यांचं वय खूप कमी आहे आणि हे वयच त्यांच्या मार्गातला अडथळा ठरू शकतं. \n\nजपानच्या आर्थिक आणि संरक्षणविषयक आव्हानांसंदर्भात यातला प्रत्येक उमेदवार शिंजो आबे..."} {"inputs":"...रीम कोर्टाने शाहबानो यांच्या पतीला आदेश दिला की, शाहबानो यांना आजीवन पोटगी द्यावी. \n\nशाहबानो प्रकरणावरून तेव्हा भरपूर गोंधळ झाला होता. तत्कीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारनं संसदेत मुस्लीम वुमन (प्रोटेक्शन ऑफ राइट्स ऑफ डिव्होर्स) अॅक्ट मंजूर केला. यामुळे सुप्रीम कोर्टाने शाहबानो यांच्या प्रकरणात दिलेला आदेश रद्द केला आणि पोटगीची मुदत तलाकनंतर 90 दिवसांपर्यंतच मर्यादित केली.\n\nयाचसोबत सिव्हिल मॅरेज अॅक्टही आला, जो देशातील सर्व लोकांना लागू होतो. या कायद्यानुसार मुस्लिमही कोर्टात लग्न करू शक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली होती. मात्र, या प्रश्नावलीत सर्वात महत्त्वाचं होतं ते म्हणजे, देशात सर्वांसाठी समान कायदा लागू असावा का? \n\nपुढचं पाऊल समान नागरी कायद्याच्या दृष्टीने?\n\nविवाह, घटस्फोट, दत्तक घेणं, पालकत्व, पोटगी भत्ता, वारसाहक्क आणि वारसा या मुद्द्यांशी संबंधित प्रश्न विधी आयोगानं प्रश्नावलीतून विचारले होते.\n\nअसा एखादा कायदा बनवला जावा, ज्यातून समानता प्रस्थापित होईलच, पण त्यासोबत देशाची विविधताही जोपासली जाईल, याबाबतही विधी आयोगानं मत मागवलं होतं. समान नागरी कायदा 'ऑप्शनल' म्हणजे 'पर्यायी' असायला हवा का, असाही प्रश्न या प्रश्नावलीत होता.\n\nबहुपत्नीत्व, बहुपतीत्व, गुजरातमधील 'मैत्री करार' यांसारख्या प्रथांबाबतही मतं मागवली गेली होती. या प्रथांना कायद्याची मान्यता नाही. मात्र, विविध घटकांमध्ये समाजमान्यतेनं या प्रथा सुरू आहेत.\n\nगुजरातमध्ये मैत्री कराराला मात्र कायदेशीर मान्यता आहे. अशा प्रकारच्या प्रथेला कायद्याची मान्यता असणारे ही एकमेव प्रथा असावी. या करारावर मॅजिस्ट्रेटची स्वाक्षरी असते.\n\nअशा प्रकारच्या प्रथा पूर्णपणे संपवल्या पाहिजेत की, कायद्याद्वारे नियंत्रित केल्या पाहिजेत, असा प्रश्न विधी आयोगानं विचारला होता.\n\nलोकांकडून आलेल्या सूचना, मतांच्या आधारे विधी आयोगानं सरकारला अहवाल सुपूर्द केला होता. मात्र, त्या अहवालाचे पुढे काय झाले, याबद्दल काहीच माहिती नाही.\n\nमात्र, जाणकारांना वाटतं की, ज्याप्रकारे तिहेरी तलाकविरोधात कायदा करण्यात आला. तसाच समान नागरी कायद्यासाठीही कायदा येऊ शकतो. \n\nसमाजातील काही प्रथांवर एक नजर टाकूया :\n\nबहुपत्नीत्व\n\n1860 साली भारतीय दंड संहितेच्या कलम 494 आणि कलम 495 अन्वये ख्रिश्चन धर्माने बहुपत्नीत्व बंद केलं होतं. 1955 साली हिंदू विवाह कायद्यानुसार, ज्यांची पत्नी जिवंत आहे, त्यांना दुसऱ्या लग्नासाठी मनाई करण्यात आली.\n\n1956 साली या कायद्याला गोवा वगळता सर्वत्र लागू करण्यात आलं. मुस्लिमांना चार लग्न करण्याचं स्वातंत्र्य देण्यात आलं. कारण त्यांच्यासाठी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्ड होतं. मात्र, हिंदूंमध्ये बहुपत्नीत्वाचा मुद्दा कायमच वादात राहिला आहे. \n\nसिव्हिल मॅरेज अॅक्टनुसार करण्यात आलेल्या लग्नांसाठी बहुपत्नीत्व बेकायदेशीर आहे. \n\nबहुपती प्रथा\n\nबहुपती प्रथा खरंतर पूर्णपणे संपलीय. मात्र, काही भागातून या प्रथेच्या बातम्या समोर येत राहतात.\n\nहिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये ही प्रथा होती. हा भाग तिबेटच्या..."} {"inputs":"...रीमंत असलेल्या एक टक्का लोकांकडे देशाची एक तृतीयांश संपत्ती होती. तर सर्वाधिक गरीब असलेल्या 25% टक्के लोकांकडे केवळ एक टक्के संपत्ती होती. \n\nजगात 'चांगली विषमता' असा काही प्रकार आहे का?\n\nमानव विकास निर्देशांकात सर्वांत पिछाडीवर असलेल्या 20 देशांपैकी 19 देश आफ्रिकेतले आहेत. अफ्रिका खंडातसुद्धा सध्या 44 अब्जाधीश आहेत. त्यांच्याकडे एकूण 93 अब्ज डॉलर्स एवढी संपत्ती आहे. \n\nटॉप 10 अब्जाधीश राष्ट्र\n\nकल्पना करा या सर्वांनी एकत्र येऊन एक राष्ट्र तयार केलं तर 54 आफ्रिकन राष्ट्रांच्या GDPच्या यादीत त्यांचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"कंपन्यांसोबत स्पर्धा केल्याने त्याचा फायदा सर्वसामान्यांना मिळतो. \"\n\nचीनच्या सरकारच्या मते चीनमधल्या manifacturing क्षेत्रातलं सरासरी वार्षिक उत्पन्न 3500 डॉलर्सवरून वाढून 9500 डॉलर्स झालं आहे.\n\nमॅकंझी या कन्सल्टन्सी फर्मच्या अंदाजानुसार 2025पर्यंत फॉर्च्यून मॅगझीनच्या फॉर्चून 500 यादीतील 45% कंपन्या आणि जगातील 50% अब्जाधीश उदयोन्मुख अर्थव्यवस्थेतील असतील. \n\nOxFamकडे मात्र वेगळी आकडेवारी आहे. या संस्थेतील अभ्यासकांच्या मते 1990 ते 2010 या वीस वर्षांच्या काळात जगभरात उद्योगांची भरभराट झाली असली तरी कोट्यवधी लोकांना गरिबीरेषेच्या वर येता आलेलं नाही. \n\nOxFamच्या रिबेका गोवलँड सांगतात, \"उदयोन्मुख अर्थव्यवस्था जेव्हा वेगाने धावू लागतात तेव्हा तिथल्या अतिश्रीमंतांचा बँक बॅलंस वाढताना दिसतो. मात्र समाजातील गरिबांसाठी त्याची फारशी मदत होताना दिसत नाही. नायजेरियासारख्या देशात अर्थव्यवस्थेचा वेग चांगला आहे आणि आफ्रिका खंडातील सर्वात श्रीमंत उद्योजकही याच देशाने दिला आहे. मात्र तिथे गरिबीही वाढली आहे.\"\n\nपैसा पैशाला खेचतो\n\nअमेरिकेतील विलानोवा विद्यापीठाच्या सुतिर्था बागची आणि कोलंबिया विद्यापीठाचे जॅन स्वेगनार यांनी 2015 मध्ये एक शोधनिबंध लिहिला होता. त्यात त्यांचं म्हणणं होतं की सामाजिक विषमतेच्या दर्जापेक्षा त्यामागचं कारण जास्त महत्त्वाचं आहे. \n\nत्यांनी 1987 ते 2002 या काळातील 23 देशातील अब्जाधीशांचा अभ्यास केला. त्यात असं लक्षात आलं की राजकीय लागेबांधे असल्याने अब्जाधीशांकडे एवढी संपत्ती गोळा झाली. मात्र सत्ता आणि संपत्ती मोजक्या लोकांकडे गेल्यामुळे सरकारी कारभारात त्यांचा हस्तक्षेप वाढतो. जनहिताच्या धोरणांवर त्याचा परिणाम होतो आणि देशाच्या व्यापक हितासाठी ते अपायकारक ठरतं. \n\nअब्जाधीशांसबंधीच्या या चर्चेत आणखी एक वादाचा मुद्दा म्हणजे वारसाहक्काने मिळालेली संपत्ती. फ्रेन्च अर्थतज्ज्ञ थॉमस पिकेटी यांच्यामते एका श्रीमंत व्यक्तीने आपली संपत्ती आपल्या वारसदारालाच देणं, ही सुदृढ समाज निर्मितीतली मोठी अडचण आहे. \n\nअतिश्रीमंत लोकांनी समाजच्या भल्यासाठी मोठमोठ्या रकमा दान करण्याचाही प्रघात आहे. बिल गेट्स यांनी आजवर 500 कोटी रूपये दान केलेले आहेत.\n\nWealthXने केलेल्या सर्वेक्षणानुसार 2017मध्ये जगातील बरेचसे (56.8%) अतिश्रीमंत हे स्वतःच्या बळावर पुढे आले असले तरीही त्याच वर्षी वारसाहक्काने मिळालेली संपत्ती 13.2 टक्के इतकी वाढली...."} {"inputs":"...रीमध्ये वेगाने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. \n\nहे औषध पूर्वीसुद्धा सामान्यपणे विकलं जात होतं. पण गेल्या दोन-चार दिवसांपासून औषधाबाबत चिट्ठी असणारे लोक एका-एका महिन्याचं औषध घेऊन जात आहेत.\n\nरोहन कपूर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये मेडीकल दुकान चालवतात. त्यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी नितीश श्रीवास्तव यांनी बातचीत केली. \n\nते सांगतात, \"0.5 एमजी पॉवरची डेक्सोनाच्या 30 गोळ्यांचं पाकिट फक्त 7 रुपयांना मिळतं. फक्त शहरातच नव्हे तर खेड्या-पाड्यातही याचा पुरवठा पुरेशा प्रमाणात होतो. \n\nडेक्सामेथासोनचा शो... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्थ वाटणे, निद्रानाश, वजन वाढणे आणि फ्लूएड रिटेन्शन यांसारखे दुष्परिणाम दिसू लागतात. \n\nकाही दुर्मिळ प्रकरणांमध्ये डोळ्यांचे विकार, दृष्टीवर परिणाम किंवा अंतर्गत रक्तस्त्राव यांसारखे दुष्परिणाम दिसून येतात. \n\nपण कोरोना व्हायरसच्या रुग्णांना दुष्परिणाम टाळण्यासाठी कमी प्रमाणात हे औषध घेण्याची गरज आहे. \n\nडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध अजिबात घेऊ नका, असं आवाहन आयसीएमआरकडून करण्यात आलं आहे. \n\nडॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेतलं तर त्याचे गंभीर परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर होतात असा इशाराही देण्यात आला आहे. \n\nइतर स्टेरॉईडचा उपयोग होईल का?\n\nडेक्सामेथासोन आणि कोरोना व्हायरसबाबत संशोधन करणाऱ्या इंग्लंडमधील पथकाचे प्रमुख प्रा. पीटर हॉर्बी यांच्याकडून बीबीसीने माहिती घेतली. \n\nते सांगतात, श्वसनसंबंधित विषाणूजन्य संसर्गावर स्टेरॉईड्सचा वापर वादग्रस्त राहिला आहे. \n\n\"आत्ताचा कोरोना व्हायरस किंवा आधीच्या सार्स साथीसह इतर विषाणूंच्या उद्रेकावेळी स्टेरॉईडचा वापर रुग्णांवर कितपत प्रभावी ठरतो, याविषयी मत-मतांतरं आहेत. याबाबत दोन्ही बाजू मांडल्या जातात. या विषयावर वादविवाद होऊ शकतो, असं प्रा. हॉर्बी सांगतात.\n\nशास्त्रज्ञ मिथीलप्रेडनिसोलोनसारख्या इतर स्टेरॉईड्सचा प्रयोग करत आहेत. काही कोव्हिड-19 रुग्णांनी याला चांगला प्रतिसाद दिल्याचंही सांगितलं जात आहे. \n\nभारतातील डेक्सामेथासोनची स्थिती\n\nभारतात डेक्सामेथासोनचा उपयोग 1960 पासून करण्यात येतो. लोकसंख्येत वाढ होत गेली, तसा या औषधाचा वापरही वाढला. \n\nदेशात डेक्सामेथासोनची विक्री प्रतिवर्ष 100 कोटी रुपयांपेक्षाही जास्त होते, असा अंदाज आहे. औषध स्वस्त दरात उपलब्ध असल्यामुळे याची मागणी जास्त असल्याचं तज्ज्ञ सांगतात.\n\nभारताच्या औषध दर नियंत्रण धोरणानुसार, या औषधाच्या पाकिटाची किंवा इंजेक्शनची किंमत पाच ते दहा रुपयांपर्यंत असू शकते. \n\nऔषध संशोधन आणि उत्पादन तज्ज्ञ डॉ. अनुराग हितकारी सांगतात, डेक्सामेथासोन सोडियम फॉस्फेट हे एक स्टेरॉईड आहे. भारतात सर्वत्र हे उपलब्ध आहे. \n\nदेशात लहान-मोठ्या अशा आठ कंपन्या याचं उत्पादन घेतात. गोळ्या किंवा इंजेक्शन स्वरूपात डेक्सामेथासोन मिळतं. यासाठी आवश्यक असणारी सामुग्री विदेशातून आयात केली जाते.\n\nभारतात याचा वापर ब्लड कॅन्सर किंवा तत्सम आजारांवर सुद्धा होत आला आहे. \n\nइंद्रप्रस्थ, अपोलो आणि मेदांता हॉस्पिटलमध्ये कॅन्सर विभागाचे माजी प्रमुख डॉ. राकेश..."} {"inputs":"...रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हातात आहे. निर्गुंतवणुकीसंबंधी स्थापन करण्यात आलेल्या पाच सदस्यीय समितीचे ते अध्यक्ष आहेत (इतर चार सदस्यही केंद्रीय मंत्री आहेत.) ही समितीच निर्गुंतवणुकीसाठीच्या अटी आणि शर्तींची आखणी करत आहे. अरुण जेटली यांनी निवृत्ती घेतल्यानंतर समितीचं अध्यक्षपद अमित शहांकडे सोपवण्यात आलं होतं. \n\nसरकारच्या निर्गुंतवणीच्या प्रक्रियेवर अर्थतज्ज्ञांमध्ये वेगवेगळी मतं आहेत. मोदी सरकारच्या कार्यकाळात एक सरकारी कंपनी आपले शेअर्स विकते आणि दुसऱ्या सरकारी कंपनीला ते शेअर्स विकत घेण्यासा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं ज्यांचं ठाम मत आहे, त्यांना मोदी सरकारच्या निर्गुंतवणुकीकरणाचा वेग फार मंद असल्याचं वाटेल. त्यांच्या मते सरकारने आपल्या सर्वच्या सर्व किंवा जास्तीत जास्त कंपन्या विकाव्या आणि जनतेला निवासी घरं, आरोग्य, रोजगार आणि वीज कशी पुरवता येईल, याकडे लक्ष द्यावं. \n\nमात्र, सरकारी कंपन्या आणि सरकारी मालमत्ता खाजगी उद्योजकांच्या घशात जाऊ नये, असं ज्यांना वाटतं त्यांच्या मते मोदी सरकारचा निर्गुंतवणुकाचा वेग जास्त आहे. खाजगीकरणाच्या विरोधात सरकारशी लॉबिंग करणारा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंच सरकारी कंपन्या किंवा मालमत्ता खाजगी मालकांना विकण्याला आपला विरोध असल्याचं सांगतो. या मंचाच्या मते गेल्या दोन वर्षात निर्गुंतवणुकीचा वेग वाढला आहे. स्वदेशी जागरण मंचचे अरूण ओझा म्हणतात, \"आमचा निर्गुंतवणुकीला विरोध नाही. मात्र, स्ट्रॅटेजिक निर्गुंतवणुकीला विरोध आहे. सामान्यांसाठी शेअर्स खुले करूनही निर्गुंतवणूक करता येऊ शकते.\"\n\nभांडवल कुठून येणार?\n\nगेल्या तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्था वाढीचा दर 5.8 टक्क्यांवर घसरला. 2003-2012 हा असा काळ होता जेव्हा निर्यात वाढीचा दर 13-14 टक्के होता. आज हाच दर दोन टक्क्यांच्या खाली घसरला आहे. याची सरकारलाही काळजी असल्याचं नीती आयोगाचे राजीव कुमार सांगतात. ते म्हणतात, \"खरंतर आम्हाला खूप काळजी आहे. ही घसरण लवकरात लवकर कशी थांबवता येईल, यावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण सरकार काथ्याकूट करतंय.\"\n\nदेशात भांडवलाचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. देशांतर्गत कंपन्यांकडे पुरेसं भांडवल नाही. यातल्या अनेक कंपन्यांवर मोठं कर्ज आहे. बँकिंग क्षेत्राची परिस्थितीही चांगली नाही. त्यामुळे आज परदेशी गुंतवणुकीला यापूर्वी कधीही नव्हतं इतकं महत्त्व प्राप्त झालं आहे. मोदी सरकारने गेल्या काही वर्षात सुधारणा राबवण्याचा आणि व्यवसाय सुलभीकरणाचा प्रयत्न केला आहे. त्याची फलश्रृतीही झाली आहे. आनंदाची बातमी म्हणजे 2018-19 या आर्थिक वर्षात सर्वाधिक 64.37 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक (FDI) झाली आहे. \n\nसरकारी मालकीच्या 257 कंपन्या आहेत आणि 70 नव्या कंपन्या येऊ घातल्या आहेत. याव्यतिरिक्त सरकारकडे रेल्वे आणि त्याअनुषंगाने येणारे रेल्वेची गडगंज स्थावर मालमत्ता आहे. एवढंच नाही तर सरकारी बँकांमध्ये सरकारचे जवळपास 57% शेअर्स आहेत. राजीव कुमार सांगतात की या सरकारी बँकांवरचा आपला हक्क न गमावताही सरकार या बँकेतल्या..."} {"inputs":"...रीय संघाचं प्रतिनिधित्व करता येत नाही. कोलपॅक करार संपुष्टात आल्यानंतर तो खेळाडू पुन्हा राष्ट्रीय संघासाठी खेळू शकतो. \n\nएखादा खेळाडू इंग्लंडमध्ये तसंच त्याच्या मूळ देशात स्थानिक क्रिकेट खेळू शकतो का?\n\nहो. मात्र तो स्वत:च्या देशात इंग्लंडमध्ये ऑफ सीझन असतानाच खेळू शकतो. कोलपॅक करार स्वीकारलेल्या खेळाडूसाठी इंग्लिश काऊंटी संघ हे प्रथम प्राधान्य होतं.\n\nजॅक रुडॉल्फने कोलपॅक सोडून दक्षिण आफ्रिकेत घरवापसी केली होती.\n\nकोलपॅक करार संपुष्टात आल्यानंतर खेळाडू पुन्हा राष्ट्रीय संघासाठी खेळू शकतो का?\n\nइंग्ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"रने ट्रान्सफॉर्मेनशल टार्गेट अशी योजना आखली. कृष्णवर्णीय खेळाडूंसाठी असा कोटा असल्याने इतर खेळाडूंना मिळणाऱ्या संधी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली. \n\nकाऊंटी संघांना कोलपॅक फायदेशीर कसं?\n\nविदेशी खेळाडू आणि त्यांना खेळवण्यावर असलेली मर्यादा न ओलांडता काऊंटी संघांना अन्य देशातल्या खेळाडूंना खेळवता येतं. साधारणत: प्रत्येक काऊंटी संघाला अंतिम अकरामध्ये एका विदेशी खेळाडूला समाविष्ट करण्याची मुभा असते. थोडक्यात आपल्या संदर्भात सांगायचं तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला ख्रिस गेल आणि एबी डीव्हिलियर्स यांना विदेशी खेळाडू म्हणून टॅग न करता खेळवू शकतो. \n\nरिले रोसूकडे दक्षिण आफ्रिकेचं भविष्य म्हणून बघितलं गेलं परंतु त्याने कोलपॅकला पसंती दिली.\n\nकोलपॅकने होतंय आफ्रिकेचं क्रिकेटिंग ब्रेनड्रेन \n\nदक्षिण आफ्रिकेसारख्या संघासाठी कोलपॅक म्हणजे ब्रेनडेन. त्यांचे महत्त्वाचे खेळाडू इंग्लंडच्या दिशेने जात असल्याने त्यांचं अपरिमित नुकसान आहे. कोलपॅकच्या माध्यमातून दक्षिण आफ्रिकेच्या चाळीसहून अधिक खेळाडूंनी देश सोडला आणि इंग्लंड गाठलं. \n\nसोप्या शब्दांत दक्षिण आफ्रिकेने प्रत्येकी अकरा खेळाडूंच्या चार टीम्स गमावल्या. अगली अलीकडे कोलपॅक करार स्वीकारणारा दक्षिण आफ्रिकेचा ड्युऑन ऑलिव्हर हे खळबळजनक उदाहरण आहे. \n\nयंदाच्या वर्षीच पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत ऑलिव्हरने दिमाखदार कामगिरी केली. त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. डेल स्टेनची परंपरा चालवणारा वारसदार मिळाला असं त्याचं कौतुक झालं. मात्र पुढच्याच आठवड्यात ऑलिव्हरने कोलपॅक स्वीकारत असल्याचं जाहीर केलं आणि धक्का बसला.\n\nड्युआन ऑलिव्हरचा कोलपॅक स्वीकारण्याचा निर्णय सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा होता.\n\nकोलपॅक कराराविना दक्षिण आफ्रिकेच्या संघाचं चित्र सर्वस्वी वेगळं दिसलं असतं. युट्यूबवरच्या 'ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स' या कार्यक्रमात नुकताच एबी डी'व्हिलयर्सने महत्त्वपूर्ण खुलासा केला.\n\nफॅफ डू प्लेसिस दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आहे. कारकीर्दीच्या एका वळणावर डू प्लेसिस कोलपॅक करार स्वीकारण्याच्या बेतात होता. डी'व्हिलियर्सने त्याचं मन वळवलं आणि डू प्लेसिसने आफ्रिकेसाठीच खेळण्याचा निर्णय घेतला. \n\nआज जगातल्या यशस्वी कर्णधारांमध्ये डू प्लेसिसचं नाव घेतलं जातं. कोलपॅकने आफ्रिकन क्रिकेटला खोलवर घाव बसला आहे. कोलपॅक स्वीकारलेले चाळीस खेळाडू आजही इंग्लंडमध्ये खेळत आहेत. वर्ल्डकप..."} {"inputs":"...रीलंकेतील दहशतवादी हल्ला आणि तेथील सरकारने घेतलेल्या भूमिकेचं हे विश्लेषण आहे. या भूमिकेत नवीन काय? महिला नेत्यांनी मुस्लीम महिलांचे दु:ख समजून घ्यावे.\"\n\n\"चॅनेलवर ज्या महिला बुरखाबंदी चुकीची असं बोलत आहेत त्या स्वत: बुरखा परिधान करत नाहीत. तुम्ही बुरखा का घालत नाही? तुम्ही सक्षम होतात म्हणून तुम्ही बुरख्याचा त्याग केला परंतु 90 टक्के मुस्लीम भगिनींचा आवाज दबलेल्या स्थितीत आहे. त्यांना सक्तीने बुरखा परिधान करावा लागतो, स्वेच्छेने नाही. या मुस्लीम भगिनींना घुसमटीतून मुक्त करा. त्यांना मोकळा श्वास ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रुखच्या या एका गाण्यात आहे - 'हम लोगों तो समझो सको तो समझो दिलबर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी'.\n\n'डर', 'राजू बन गया जंटलमन', 'स्वर्ग', 'येस बॉस', 'इश्क', 'हम है राही प्यार के', 'बोल राधा बोल' या चित्रपटांनी जुही नावाचा ब्रँड प्रस्थापित झाला. आपल्या आजूबाजूला पाहिलं तर सापडेल अशी लाघवी मुलगी, विनोदाचं परफेक्ट टायमिंग आणि अभिनयाची ताकद, यामुळे जुहीने प्रत्येक चित्रपटाद्वारे यशाची नवनवी शिखरं गाठली.\n\n'हम है राही प्यार के' चित्रपटासाठी जुहीला सर्वोत्तम अभिनेत... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nबीबीसीला दिलेल्या मुलाखतीत जुहीने आपल्या भावना व्यक्त केल्या. \"90च्या दशकात चित्रपटाच्या टीमपैकी 90 टक्के मंडळी पुरुषच असायचे. आताही हेच प्रमाण कायम होतं,\" असं जुहीने सांगितलं.\n\nजुहीच्या बरोबर नायक म्हणून काम केलेले शाहरुख आणि आमीर आजही हिरोच्या भूमिका करतात. मात्र पन्नाशी गाठलेल्या जुही आणि माधुरी यांचा बॉलीवूड चित्रपटातल्या मुख्य भूमिकेसाठी आज विचार होताना दिसत नाही. याबाबतीत \"इंडस्ट्री तशीच आहे,\" अशी खंत जुहीने व्यक्त केली.\n\nअभिनयाच्या क्षेत्रात वावर कमी झाल्यानंतर जुहीने व्यवसायात नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला. चित्रपटांच्या निर्मिती क्षेत्रासह जुहीची इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील कोलकाता नाइट रायडर्स संघात शाहरुख खानसोबत सहमालकी आहे. \n\nगेल्या 15 वर्षांत जुही क्वचितच एखाद्या चित्रपटात दिसते. 'माय ब्रदर निखील' चित्रपटात HIV बाधित व्यक्तीच्या बहिणीची भूमिका जुहीने साकारली होती.\n\n'आय एम' या राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या चित्रपटात तिने एका काश्मिरी पंडित नागरिकाच्या भूमिकेत जीव ओतला होता. 'तीन दिवारे' चित्रपटातही तिने काहीशी नकारात्मक धाटणीची भूमिकाही समर्थपणे पेलली होती. \n\nहिंदीच्या बरोबरीने जुहीने पंजाबी, तामीळ, कन्नड आणि तेलुगू चित्रपटांत काम केलं. 'वारिस शाह', 'देस होया परदेस' आणि 'शहीद उधम सिंग', या जुहीने अभिनय केलेल्या पंजाबी चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. \n\n'कयामत से कयामत तक' या सुपरडुपर हिट चित्रपटापूर्वीच जुहीने कन्नड चित्रपट 'प्रेमलोक'च्या माध्यमातून स्टारडमचा अनुभव घेतला होता. प्रख्यात हॉलीवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पीलबर्गच्या 'द हंड्रेड फूट जर्नी' चित्रपटात जुहीने काम केलं होतं.\n\nपन्नाशी गाठलेली जुही आजही आपल्या निखळ सौंदर्याने अनेकांच्या मनात घर करून बसली आहे. आणि तिचे असे फॅन तिच्या पहिल्या सिनेमापासून होते. त्यापैकीच एक होता आमीर भाचा इम्रान खान.\n\n'कयामत से कयामत तक' चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी आमीर लहानग्या इम्रानला घेऊन सेटवर यायचा. तेव्हा जुहीच्या सौंदर्याने इम्रान इतका घायाळ झाला होता की त्याने चक्क तिला प्रपोजही केलं होतं. आणि एक अंगठीही दिली होती.\n\nअल्लडपणाचं वय ओसरल्यानंतर इम्रानने जुहीकडून अंगठी परत घेतली होती.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रुण भारतचे निवासी संपादक मनोज साळुंखे यांनी सांगितलं. \n\nगोकुळवरची सत्ता जाण्यामागे काय कारण?\n\nकोरोना काळामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाव्यात यासाठी सत्ताधारी गटाकडून प्रयत्न केले गेले. तर विरोधी गटाकडून निवडणुका होण्यासाठी प्रयत्न केले गेले. हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व काळजी घेत ही निवडणूक घेण्यासाठी हिरवा कंदील मिळाला. दरम्यानच्या काळात सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी मतदारांपर्यत पोहचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. \n\nनिवडणुकीसाठी प्रचार कसा करण्यात आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"राष्ट्रवादीसोबत शिवसेनेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पोहचणं आणखी सोपं झालं आहे. त्याचे पडसाद येणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील,\" असं साळुंखे यांनी म्हटलंय. \n\nयाबाबत बोलताना हा विजय दूध उत्पादकांचा आहे. भविष्यात अपेक्षित कारभार करत उत्पादकांना आश्वासन दिल्याप्रमाणे दोन रुपये ज्यादा दर देण्यासाठी प्रयत्न करू असं सतेज पाटील यांनी म्हटलं. तर पारदर्शी कारभार दोन रुपये ज्यादा दर देण्यासाठी कटीबद्ध राहू असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.\n\nदरम्यान, शेतकऱ्यांनी दिलेला निकाल आम्हाला मान्य असून आमच्यापेक्षा चांगला कारभार त्यांच्या हातून होईल या पुढील काळात दूध उत्पादक शेतकऱ्यांसोबत कायम राहू असं कॉंग्रेसचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...रुन मला एमबीए करता येईल. घरी पैसे पाठवता येतील आणि कोलकात्याची नोकरी सोडून पळून जाता येईल.\n\nमला इंटरनेटवर मेल एस्कॉर्ट म्हणजेच जिगोलो बनण्याचा मार्ग दिसला. हे सिनेमात बघितलं होतं. काही वेबसाईट्स असतात जिथे जिगोलो बनण्यासाठी प्रोफाईल बनवले जातात. पण हे जॉब प्रोफाईल नव्हतं. \n\nइथे तुमच्या शरीराचा लिलाव होणार होता\n\nप्रोफाईल लिहिताना भीती वाटत होती. पण मी उभा होतो तिथून माझ्यासमोर फक्त दोनच मार्ग होते. \n\nएक - मागे फिरून आत्महत्या करायची\n\nकिंवा\n\nदोन - जिगोलो व्हायचं. \n\nमी पुढे जाण्याचा निर्णय घेतला. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"आईला माझं सत्य सांगितलं होतं. पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. मी पाठवत असलेले पैसे वेळेवर घरी पोहोचत होते ना... मी त्या रात्री खूप रडलो. \n\nमाझं महत्त्व केवळ माझ्या पैशांपुरतं आहे? त्यानंतर मी आईशी याविषयी कधीच काही बोललो नाही.\n\nमी धंद्यात टिकून राहिलो. कारण मला पैसे मिळत होते. बाजारात माझी डिमांड होती. वाटलं जोवर कोलकात्यात नोकरी करावी लागेल आणि एमबीएसाठी अॅडमिशन घेत नाही, तोवर हे करत राहीन.\n\nपण या धंद्यात अनेकदा विचित्र माणसं भेटतात. शरीरावर ओरखडे काढतात. \n\nहे व्रण शरीरावरही असतात आणि मनावरही... आणि ही वेदना दुसरा जिगोलोच समजू शकतो. \n\nमला जराही पश्चाताप नाही\n\nमी एमबीए केलं आणि याच एमबीएच्या जोरावर मी आज कोलकत्यापासून दूर एका शहरात चांगली नोकरी करतोय. आनंदी आहे. नवीन मित्र मिळाले. ज्यांना माझ्या भूतकाळाबद्दल काहीही माहिती नाही. कदाचित मी या गोष्टी कधी कुणाला सांगू शकणार नाही. \n\nआपण बाहेर जातो. सिनेमे बघतो. राणी मुखर्जीचा 'लागा चुनरी में दाग' सिनेमा माझा फेव्हरेट आहे. कदाचित मी त्या सिनेमाच्या कथेशी स्वतःला रिलेट करु शकतो. \n\nहो, भूतकाळाचा विचार केला तर मनाला बोच तर लागतेच. हा माझ्या आयुष्यातला असा काळ आहे जो माझ्या मृत्यूनंतरही संपणार नाही. \n\n(बीबीसीचे प्रतिनिधी विकास त्रिवेदी यांनी घेतलेली ही एका जिगलोची मुलाखत. या कथेतील व्यक्तीच्या आग्रहामुळे त्यांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहे. #HisChoice या बातम्यांच्या मालिकेची निर्मिती सुशीला सिंह यांची आहे.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रुपयापर्यंत करावं लागेल.\"\n\nCOAI चे महासंचालक राजन मॅथ्यूज बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"अनेक ग्राहक अद्यापही 2जी नेटवर्कचा वापर करतात. जर व्होडाफोन बाजारातून गेलं तर ते 4जी चा वापर करतील. जियोकडे 2जी नाही. एअरटेलकडे इतक्या ग्राहकांसाठी सोयीसुविधा नाहीत.\"\n\nनोकऱ्यांवर परिणाम\n\nया कंपन्यांत जे काम करतात त्यांच्यावरही परिणाम होणं अपरिहार्य आहे. सध्या व्होडाफोन आयडियामध्ये 14 हजार लोक काम करत आहेत. काही अहवालांनुसार यापेक्षा सहापट लोक अप्रत्यक्षपणे काम करत आहेत. \n\nदूरसंचार कंपन्यांवरच्या संकटांमुळे बँकां... उर्वरित लेख लिहा:","targets":"तज्ज्ञ मीनाक्षी घोष म्हणतात, \"5G हे टेलिकॉमचं भविष्य आहे. त्यासाठी उत्तम संसाधनांची गरज असते. दोन कंपन्यांचं वर्चस्व असणं भारतासारख्या देशासाठी चांगलं नाही.\"\n\nदुरसंचार विभागाची अधोगती हा इतर क्षेत्रांसाठीही चिंतेचा विषय आहे. या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत अर्थव्यवस्था आणि ग्राहकांवर त्याचा सखोल परिणाम होण्याची शक्यता आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रुपये होता. तिथं उत्तर प्रदेशसाठी ही रक्कम 4 हजार 300 रुपये प्रतिव्यक्ती होती. \n\nविकासाच्या दृष्टीकोनातून ही आकडेवारी असंतुलित आहे. फक्त काश्मीरमधल्या विशेष परिस्थितीचं कारण सांगून त्याचं समर्थन केलं जाऊ शकत नाही. ऑडिटदरम्यान राज्य सरकारला विचारलेले अनेक प्रश्न अनुत्तरितच राहत होते, याचा केंद्रीय महालेखाधिकाऱ्यांनी उल्लेख केला आहे. \n\nएका बाजूला जम्मू-काश्मीरमध्ये आर्थिक गैरव्यवहार होता, त्याचप्रमाणे तिथं भेदभावसुद्धा होत होता. \n\nएखाद्या कश्मिरी महिलने राज्याबाहेर विवाह केला, तर तिला वारसाहक्क आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वश्यकता होती.\n\n(सूचना - लेखातील मतं पूर्णपणे लेखिकेची वैयक्तिक मतं आहेत)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रुफ आहे. सर्वसामान्य रेल्वे डब्याच्या तुलनेत हा डबा जड असतो. डब्यांचं वजन असल्याने गाडीचा वेग कमी राहतो. या गाडीचा सर्वाधिक वेग 37 इतकाच असू शकतो. \n\nकिम जोंग उन यांचे वडील किम जोंग इल\n\n2009 मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा असलेल्या ट्रेनमध्ये 100 सुरक्षा अधिकारी असतात. प्रवासादरम्यानच्या स्टेशनांची सुरक्षेची शहानिशा करणे ही त्यांची जबाबदारी असते. ट्रेनला अतिरिक्त सुरक्षेसाठी ट्रेनवर हेलिकॉप्टर आणि विमानाद्वारे सुरक्षा देण्यात येऊ शकते. \n\nआश्चर्यकारक गोष्ट म्हणजे किम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेशी आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...रू शकता, न्यायालयाच्या निर्णयातूनही करू शकता, एक्झिक्युटिव्ह अॅक्शनद्वारेही करू शकता. कायदा बनवून किंवा कायद्यात सुधारणा करून एखाद्या भागावर अधिकार सांगण्याचं उदाहरण म्हणजे, भारतानं गेल्यावर्षी काश्मीरबाबत केलं तसं,\" असं अहमर बिलाल सांगतात.\n\nएखादा भाग ताब्यात नसताना, नकाशाचं महत्त्वं किती?\n\nएखादा नकाशा प्रसिद्ध करणं म्हणजे एक्झिक्युटिव्ह अॅक्शन किंवा प्रशासकीय कारवाईअंतर्गत येतं आणि कायद्याच्या दृष्टीनं याला महत्त्व आहे, असं अहमर बिलाल सांगतात.\n\n\"हा नकाशा पाकिस्तानच्या आताच्या सर्व्हेअर जनरलच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"मान्यता नाही. जुनागडवर त्यांनी (भारताने) ज्या कायद्यांतर्गत आपल्यामध्ये सामावून घेतलं आहे, तो त्यांचा (भारताचा) अंतर्गत किंवा स्थानिक कायदा आहे.\n\nभारताची भूमिका काय आहे?\n\nपाकिस्तानने जाहीर केलेल्या नव्या राजकीय नकाशानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं एक पत्रक काढलं आहे. \"भारतातील गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश काश्मीर व लडाखवर पाकिस्ताननं दावा करण्याचा एक निरर्थक प्रयत्न केला आहे\", असं यात म्हटलं आहे.\n\n\"या हास्यास्पद दाव्याला कोणतीही कायदेशीर मान्यता नाही आणि आंतरराष्ट्रीय विश्वासही नाही\", असं भारतानं म्हटलं आहे.\n\nपाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर या मुद्द्याचा काय फायदा होऊ शकतो?\n\nआंतरराष्ट्रीय कायदेतज्ज्ञ अहमर बिलाल सुफी यांच्या मतानुसार, नकाशाला त्या देशाची अधिकृत स्थिती मानलं जातं. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा नकाशा या दाव्याला सत्य ठरवतो. \n\nपाकिस्तानच्या पंतप्रधानांचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार मुईद युसूफ यांच्या मतानुसार, \"नवा राजकीय नकाशा पाकिस्तानच्या भूमिकेला स्पष्ट करण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर याचं समर्थन करणं हे दुसरं पाऊल असेल. त्यासाठी आम्ही काम करत आहोत.\"\n\nते कोणती पावलं उचलत आहेत असं विचारल्यावर त्यावर आता सांगता येणार नाही असं उत्तर मिळालं. अहमर बिलाल सुफी यांच्या मतानुसार आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या सर्व्हेअर जनरलकडून प्रसिद्ध केला जाणाऱ्या नकाशाला स्वतःचे असे एक कायदेशीर महत्त्व आहे.\n\n\"कोणी याच्याशी सहमत असो वा नसो, तुमचा दावा यामुळे स्पष्ट होतो. जोपर्यंत तुम्ही एखाद्या जागेवर आपली भूमिका स्पष्ट करत नाही तोपर्यंत पुढे चर्चाच होऊ शकत नाही.\" दोन देशांमध्ये वादग्रस्त प्रदेशावरील चर्चेत नकाशाला महत्त्व असते असंही ते म्हणाले.\n\n\" भारताकडे तेव्हाही ही ताकद होती आणि आजही आहे\"\n\nलेखक आणि इतिहास अभ्य़ासक मुबारक अली म्हणतात जर दस्तावेजांचा विचार केला तर जुनागडवर भारताने बळाचा वापर करून ताबा मिळवला आणि ते बेकायदेशीर आहे. वसाहतवादी प्रशासकांचं जुनागडसारख्या संस्थानांचे मुद्दे निकाली काढणं कर्तव्य होतं.\n\nजुनागडमधले सिद्दी लोक\n\n\"जिथं नवाब जाईल तिथं संस्थान हा सिद्धांत योग्य होता. पण भारतानं जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद संस्थानांवर ताबा मिळवून त्याचं उल्लंघन केलं.\"\n\nअर्थात ते असंही म्हणतात, व्यावहारिकदृष्टीने पाहिलं तर \"भारताकडे तेव्हाही ताकद होती आणि आजही आहे...."} {"inputs":"...रू शकते. मात्र, क्रिकेटचं तसं नाही. सर्व भाषा, सर्व प्रांत आणि सर्व संस्कृतींना जोडतो.\"\n\n\"मी सचिन तेंडुलकरसोबत मोठा झालो. मला त्याची पहिली मॅच, शेवटची मॅच, त्याने केलेले विक्रम सगळं आठवतं. माझ्याप्रमाणे माझी मुलं विराट कोहलीचे चाहते आहेत. आमच्यात कधीकधी वादही झडतात. मात्र, क्रिकेटची आवड कायम आहे आणि ती वाढतेच आहे\", अभंग अतिशय आत्मविश्वासाने सांगत होते. \n\nवर्ल्ड कप बघायला सिंगापूरहून आल्या तीन पिढ्या\n\nयूकेमध्ये सुरू असलेला वर्ल्ड कपचा उत्सव बघण्यासाठी पश्चिमेकडच्या अमेरिकेतून अभंग यांचं कुटुंब आल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोही करतात. आता माझी तिसरी पिढी माझे नातू विद्युत आणि विश्रृत यांनाही क्रिकेटची तेवढीच आवड आहे. हे आमच्या कुटुंबाचं बोधचिन्हच समजा ना,\" सुंदरसेन प्रसन्नमुद्रेने सांगत होते. \n\nयूकेमध्ये वर्ल्डकप बघण्यासाठी विवेकच्या कुटुंबीयांनी जवळपास 2 वर्षांपासून पैसे साठवायला सुरूवात केली.\n\nतुम्ही टीव्हीवर वर्ल्डकप कसा काय बघू शकता?\n\n\"या दौऱ्यासाठी आम्ही खूप पैसा खर्च केला आहे, हे खरं आहे. पैसा महत्त्वाचा आहे, हे मला मान्य आहे. मात्र, आवड जास्त महत्त्वाची आहे,\" विवेक आपला मुद्दा पटवून देत होते. \n\nगेल्या वर्ल्ड कपची फायनल मॅच बघण्यासाठी विवेक 2015 साली मेलबर्नलाही गेले होते. ते सांगत होते भारत फायनलमध्ये जाईल, अशी त्यांची अपेक्षा होती. त्यामुळे त्यांनी खूप आधीच फायनलचं तिकीट काढलं होतं. गेल्यावेळी त्यांची निराशा झाली. मात्र, यावेळी भारत नक्कीच फायनलमध्ये धडक मारेल, असा विश्वास त्यांना वाटतोय.\n\n\"ही कसोटी स्पर्धा असती तर मी टेलिव्हिजनवर बघितलीही असती. मात्र, हा वर्ल्ड कप आहे. वर्ल्ड कप टीव्हीवर कसा बघू शकता? आम्हाला मैदानात बसून आमच्या संघाचा उत्साह वाढवायचा होता. हा आमच्या कुटुंबाचा एकत्रित निर्णय आहे. आमच्या बचतीतला मोठा भाग कशावर खर्च करायचा असेल तर ते फक्त क्रिकेट आहे,\" विवेक सांगत होते. \n\n\"माझ्या वडिलांनी याची सुरुवात केली. मी आणि माझ्या भावाने ते सुरू ठेवलं. आता माझा मुलगा विद्युत सिंगापूरमध्ये क्लब स्तरावर क्रिकेट खेळतो. माझा मोठा मुलगा विश्रृतला सांख्यिकी आणि विक्रम याची जास्त आवड आहे. आमच्या रक्तातच क्रिकेट आहे\", म्हणत विवेकने आपलं म्हणणं संपवलं. \n\nदोन दशकांपूर्वी अमेरिकेत स्थायिक झालेलं एक महाराष्ट्रीय कुटुंब आणि दोन दशकांपूर्वी सिंगापूरमध्ये स्थायिक झालेलं एक तामिळ कुटुंब, ही दोन्ही कुटुंब युकेमध्ये होत असलेला वर्ल्ड कप बघण्यासाठी आली आहेत. त्यांना एकमेकांची भाषा येत नाही. मात्र, दोघांचं म्हणणं सारखंच आहे. ते कधीच भेटलेले नाही. मात्र, ते एकाच मैदानात एकत्र आलेत, एकाच उद्देशाने... क्रिकेट.\n\nक्रिकेटमुळे आपण भारताशी अजूनही जोडलेलो आहोत, अशी या दोन्ही कुटुंबांची भावना आहे. हे केवळ या दोन कुटुंबांची कहाणी नाही. अशी अनेक कुटुंब आणि मित्रमंडळी जगाच्या वेगवेगळ्या भागातून क्रिकेट बघण्यासाठी आणि भारतीय संघाचा उत्साह वाढवण्यासाठी यूकेत दाखल झाली आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"...रू शकते.\"\n\nकाँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणं अडचणीचं\n\nअकोलकर सांगतात, \"शिवसेना सत्तेचा जास्तीत जास्त वाटा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न नक्की करेल. पण मुख्यमंत्रिपद मिळण्याच्या अपेक्षेने ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार नाहीत. त्यांची राजकीय केमिस्ट्री मुळात जमणारी नाही. त्यामुळे ते त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही, त्यापेक्षा भाजपकडून समसमान किंवा शक्य असेल तर जास्तीत जास्त सत्तेचा वाटा घेण्याचा प्रयत्न ते करतील.\"\n\nठाकरे विरुद्ध ठाकरे या पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, \"राजकारणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रू होता. 2014 ते 2017 पर्यंत यावर बरीच चर्चा झाली. अशाप्रकारे या मुद्द्यावर बराच वेळ खर्च झाला,\" खंडेलवाल सांगतात. \n\n\"अखेर 2018 साली पोषण आहार लॉन्च करण्यात आला. खरंतर हे थोडं आधी होऊ शकलं असतं. मात्र, ज्यावेळी याची सुरुवात झाली त्यावेळीही संपूर्ण तयारीनिशी लॉन्चिंग झालंच नाही. यामागचा विचार व्यापक आणि परिणामकारक होता. मात्र, अंमलबजावणीत आपण कमी पडलो आणि हे आकडेवारीतही दिसून आलं. शिवाय, पोषण आहाराचा भरही अंडर-न्यूट्रिशन, वेस्टेज यावरच अधिक होता. लठ्ठपणाकडे म्हणावं तेवढं लक्ष देण्यात आलं नाही.\"\n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाची गरज आहे. शिवाय, कुपोषण उन्मूलनाच्या मार्गात अडथळे निर्माण करणाऱ्या त्रुटी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतली पाहिजे.\"\n\nया राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण-5 मध्ये 12 राज्यांची आकडेवारी अजून जाहीर करण्यात आलेली नाही. \n\nकुपोषणाचं मनरेगा कनेक्शन\n\nउत्तर प्रदेशातील कुपोषणाची आकडेवारी देशातील इतर राज्यांच्या तुलनेत अधिक चिंताजनक असू शकतात, असं डॉ. लेनिन यांचं म्हणणं आहे. \n\nते म्हणतात, \"अतिकुपोषित बालकांच्या संख्येत घट झाल्याचं आकडेवारीवर दिसून येतं. मृत्यूदरही कमी झाला आहे. मात्र, सरकारने कल्याणकारी योजनांवर भर न देता खाजगी क्षेत्रावर लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केल्यापासून परिस्थिती बिघडू लागली. सुरुवातीला मनरेगा योजनेविषयी बरचं बरंवाईट बोललं गेलं. वाढत्या कुपोषणाच्या रुपात त्याचा परिणाम दिसून आला.\"\n\n\"केवळ लहान मुलंच नाही तर महिला आणि पुरुषांमध्येही अर्धपोट जेवून उठण्याची वृत्ती वाढत असल्याचं आमच्या प्रयत्नांमध्ये दिसून आलं आहे. कारण लोकांना खायला अन्न मिळत नाहीय. याचा अर्थ सरकार कल्याणकारी योजनांपासून दूर जाताच कुपोषण वाढलं. हीच परिस्थिती कायम राहिल्यास मृत्यूदरही वाढल्याशिवाय राहणार नाही.\"\n\nमनरेगा योजनेमुळे मुलं अतिकुपोषित श्रेणीतून बाहेर आल्याचं 2013 साली ऑक्सफोर्ड विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात दिसून आलं होतं. ग्रामीण भागात ज्या मुलांचे आई-वडील मनरेगाअंतर्गत उत्पन्न मिळवतात ती मुलं अतिकुपोषित असण्याची शक्यता तुलनेने कमी असते, असा या अभ्यासाचा निष्कर्ष होता.\n\nअसं असलं तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात मनरेगा 'यूपीएच्या अपयशाचं स्मारक' असल्याचं म्हटलं होतं. \n\nआकडेवारी बघितली तर सरकारने दरवर्षी मनरेगावरचा खर्च वाढवला आहे. 2010-11 मध्ये मनरेगाचं बजेट 40 हजार कोटी रुपये एवढं होतं. तर 2019-20 मध्ये हा निधी 60 हजार कोटींपर्यंत वाढला. \n\nइतकंच नाही तर दरम्यानच्या काळात बरेचदा मनरेगासाठी देण्यात आलेला निधीपेक्षा जास्त निधी खर्च झाला. उदाहरणाार्थ 2018-19 साली मनरेगासाठी 55 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र, त्यावर्षी या योजनेवर 61 हजार 84 कोटी रुपये खर्च झाले. \n\nमनरेगासाठीचं बजेट वाढत असलं तरी वेळेआधीच फंड संपत असल्याची अनेक राज्यांची तक्रार आहे. यात राजस्थान, उत्तर प्रदेश अशा अनेक राज्यांचा समावेश आहे. तर काही राज्यांमध्ये लोकांना मनरेगाचं काम करण्यापासून रोखण्यात..."} {"inputs":"...रून रात्री उशिरा पोहोचतील असं त्यांच्या कुकनं अलेक्झांडर यांना सांगितलं.\n\nत्यानंतर 21 तारखेला पहाटे 5 वाजताच त्यांनी सिंग यांच्या घरी फोन केला. तेव्हा डॉ. सिंग झोपल्याचं आणि त्यांना डिस्टर्ब करू नये असं सांगण्यात आल्याचं खानसाम्यानं सांगितलं. तेव्हा अलेक्झांडर यांनी आपलं नाव वारंवार सांगून काही प्रभाव पडतोय का याची चाचपणी केली. मात्र समोरच्या कर्तव्यपरायण व्यक्तीवर काहीच प्रभाव पडला नाही. शेवटी त्यांनी फारच आग्रह केल्यावर डॉ. सिंग यांना उठवण्यात आलं.\n\nअलेक्झांडर यांनी सिंग यांना एक अत्यंत तातडीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुंच्या किंमती पहिल्या 100 दिवसांत स्थिर करून 10 जुलै 1990 च्या दरांपर्यंत मागे नेऊ असं आश्वासन दिलं होतं.\n\nमात्र 25 जून रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंग यांनी आपल्याकडे कोणतीही जादूची छडी नसल्याचं सांगितलं. तसेच हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी कोणतीही तयार यंत्रणा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nवक्तव्यावरुन काँग्रेस पक्षातच मोठा गोंधळ उडाला. आधीच नाजूक स्थिती असलेल्या सरकारमधील काही खासदारांनी पंतप्रधानांकडे नाराजी व्यक्त केली. पण हे प्रकरण लवकरच शांत झालं. \n\nरुपयाचे अवमुल्यन आणि सोनं गहाण ठेवलं\n\nयानंतर डॉ. सिंग, पंतप्रधान नरसिंह राव, रिझर्व्ह बँक यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. 1 जुलै रोजी डॉलर, येन, पौंड, येन, मार्क, फ्रँक यांच्या तुलनेत रुपयाची किंमत 7 टक्क्यांनी कमी करण्यात आली. त्यानंतर 3 जुलै रोजी 11 टक्क्यांनी कमी करण्यात आली. \n\nआयात करत असलेल्या वस्तूंचं बिल देण्यासाठी सरकारला परकीय चलनाची मोठी गरज होती. त्याआधीच्या चंद्रशेखर सरकारने 16 मे रोजी 20 मेट्रिक टन सोनं युनायटेड बँक ऑफ स्वित्झर्लंडकडे सोपवलं होतं. नरसिंह राव यांच्या सरकारने 4,7,11,18 जुलै अशा चार दिवसांमध्ये 46.91 टन सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे सोपवण्याचा निर्णय घेतलाय यामुळे 16 मे रोजी 20 कोटी डॉलर्स आणि पुढच्या चार खेपांमध्ये 40 कोटी डॉलर्स उपलब्ध झाले. \n\nअर्थातच संसदेत या निर्णयावर जबरदस्त टीका करण्यात आली. संसदेतील सर्वांच्या प्रश्नांना मनमोहन सिंग यांनी शांतपणे उत्तरे दिली. सुरक्षेच्या कारणास्तव या निर्णयाचा गाजावाजा न करता तो अंमलात आणण्याची गरज होती आणि यापुढे सोनं परदेशात ठेवण्याची गरज नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.\n\nयानंतर उद्योग धोरणातही अनेक बदल करण्यात आले.\n\nपहिलं बजेट\n\nमनमोहन सिंग यांनी आपला पहिला अर्थसंकल्प 24 जुलै रोजी मांडला. या अर्थसंकल्पात युरिया आणि इंधनाची दरवाढ सुचवली होती. त्यामुळे साहजिकच काँग्रेसच्याच खासदारांनी बजेटवर टीका करायला सुरुवात केली. अनेक खासदारांनी 'कट मोशन'चा पर्याय आपल्या खुला असल्याचेही सूचित केलं.\n\nमहत्प्रयासानंतर काँग्रेस संसदीय मंडळ आणि सरकार यांच्यामध्ये चर्चेद्वारे तोडगा काढून पुढे वाटचाल सुरू करण्यात आली. अशाप्रकारे डॉ. सिंग यांची संसदीय कारकिर्द सुरू झाली. \n\n1991-96 या कालावधीत घेण्यात आलेल्या निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेची आणि देशाची दिशा बदलली असं म्हटलं जातं. यामध्ये राव-सिंह जोडीचा मोठा..."} {"inputs":"...रूने त्याला संघात घेतलं पण तिथे त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. दिल्लीकडून नशीब आजमवल्यानंतर अल्बी पुण्याकडूनही खेळला. \n\nदुसरीकडे उंचपुरा मॉर्ने तीन हंगाम राजस्थानसाठी खेळला. त्यानंतर दिल्ली आणि कोलकाताकडूनही खेळला. 8 हंगामात मिळून मॉर्नेच्या नावावर 77 विकेट्स आहेत. \n\nशॉन आणि मिचेल मार्श\n\nशॉन आणि मिचेल मार्श आपल्या वडिलांसमवेत\n\nआयपीएलच्या पहिल्याच हंगामात सर्वाधिक रन्स करण्यासाठीचा ऑरेंज कॅप पुरस्कार शॉन मार्शने पटकावला होता. कलात्मक शैलीदार बॅटिंगसाठी प्रसिद्ध शॉन किंग्ज इलेव्हन प... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशी चर्चा होती. पण ही स्पर्धा नेमकी कशी असणार याची कोणालाच कल्पना नव्हती. \n\nस्पर्धेचं प्रारुप चाहत्यांच्या मनात ठसण्यासाठी काहीतरी ऐतिहासिक घडणं आवश्यक होतं. तेव्हा कोलकाताकडून खेळणाऱ्या ब्रेंडनने पहिल्याच मॅचमध्ये 73 बॉलमध्ये 158 धावांची अविश्वसनीय खेळी साकारत भारतात आयपीएलचा पाया रचला. आयपीएलच्या संस्मरणीय खेळींमध्ये ही खेळी अग्रगण्य मानली जाते. \n\nकोलकातानंतर ब्रेंडन कोची आणि चेन्नईकडून खेळला. बदली संघ म्हणून आलेल्या गुजरात लायन्सचाही तो भाग होता. खेळाडू म्हणून निवृत्ती स्वीकारल्यानंतर ब्रेंडन यंदा कोलकाता संघाचा मुख्य कोच आहे. \n\nब्रेंडनच्या तुलनेत नॅथनचं आयपीएल करिअर बहरलं नाही. पुणे आणि हैदराबाद संघाकडून खेळला पण त्याला फारशा संधीच मिळाल्या नाहीत. \n\nड्वेन आणि डॅरेन ब्राव्हो\n\nड्वेन आणि डॅरेन ब्राव्हो\n\nबॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर आयपीएल स्पर्धेत सातत्यपूर्ण प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंमध्ये ड्वेन ब्राव्होचा समावेश होतो. चेन्नईला जेतेपद जिंकून देण्यात ड्वेनची महत्त्वाची भूमिका होती.\n\n मुंबई संघाच्या यशातही ड्वेनचा वाटा होता. हाणामारीच्या टप्प्यात बॉलिंग करणं ड्वेनची खासियत आहे. रनरेट वाढत जात असताना विजयश्री खेचून आणणं ड्वेनला आवडतं. अतिशय चपळ असा फिल्डर असल्याने ड्वेन हा प्रत्येक संघाचा अविभाज्य भाग आहे. \n\nडॅरेन स्पर्धेत नियमितपणे खेळत नाही. डेक्कन चार्जर्ससाठी खेळायचा. कोलकाताने त्याला समाविष्ट केलं पण तो लौकिकाला साजेशी बॅटिंग करू शकला नाही. \n\nदीपक आणि राहुल चहर\n\nराजस्थानसाठी दिमाखदार रणजी पदार्पणानंतर रॉयल्सने दीपकला संधी दिली. धोनीच्या मार्गदर्शनाखाली पुणे आणि नंतर चेन्नईसाठी खेळताना पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणारा चतुर बॉलर अशी दीपकची ओळख झाली आहे. \n\nयंदाच्या आयपीएलसाठी चेन्नईचा संघ युएईत पोहोचला. त्यानंतर 14 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यात दीपकचा समावेश होता. मात्र त्याच्या दुसऱ्या चाचणीचा निकाल निगेटिव्ह आल्याने तो खेळण्यासाठी पात्र ठरला. \n\nराहुलने आयपीएलचा शुभारंभ 2017मध्ये पुण्याकडून खेळताना केला. मुंबई इंडियन्ससाठी खेळताना त्याने आपल्या फिरकीने सगळ्यांना प्रभावित केलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रॅंड आहे.\"\n\nमात्र, कारा यांनी यशस्वीरीत्या मोठ्या प्रमाणावर पेयाचं उत्पादन केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना अशी कंपनी चालवण्याचा काहीच अनुभव नाही. त्यामुळे एखाद्या मोठ्या कंपनीकडे व्यवस्थापन द्यावं असं त्यांना वाटत होतं. काही कंपन्यांशी बोलणीही झाली पण कुणासोबत करार होऊ शकला नाही.\n\nएका मोठ्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली. मात्र, 2015 साली त्यांनी फोर्ब्ज मॅगझिनला सांगितलं होतं की ही चर्चा फलदायी ठरली नाही. \n\nकारा सांगतात त्या व्यक्तीने त्यांना 'स्विटी' म्हटल... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्षातच ही कंपनी सिलिकॉन व्हॅलीच्या बाहेरही आपला विस्तार करणार आहे. \n\nया कंपनीत 200 कर्मचारी आहेत. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये संगीतकार जॉन लिजेंड यांचाही समावेश आहे. \n\nजॉन लिजेंड\n\nकेवळ व्यवसाय करणं हेच कारा यांचं ध्येय नाही तर जगभरातल्या लोकांचं आरोग्य चांगलं व्हावं असं त्यांना वाटतं. ओबेसिटी आणि टाइप-2 डायबिटीजबद्दल जागरूकता मोहीमही त्यांच्या कंपनीनं हाती घेतली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रे सीने में सही, हो कही भी आग, लेकिन आग जलनी चाहीए!\"\n\nआता हा शेरसुद्धा कोणाला उद्देशून म्हणतोय हे त्यांनी सांगितलं नव्हतं. पण जाणकारच काय परंतु सहज वाचणाऱ्यालाही त्यांचा उद्देश समजून गेला. भाजपच्या नेत्यांना तर पुढे काय होणार आहे याची नांदी त्यातून दिसली असावी, कारण त्याच्या पुढच्या दिवशी \"जो लोग कुछ भी नही करते है वो कमाल करते है\" असं आणखी एक वाक्य ट्वीट करून त्यांनी आपला इरादा स्पष्ट केला.\n\nआपली मुख्यमंत्रिपदाची मागणी पुढे रेटायची, राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा कायम ठेवत दररोज एक वाग्बाण ट्वी... उर्वरित लेख लिहा:","targets":"-राष्ट्रवादीबरोबर जाणं कितपत योग्य आहे अशी चर्चा होऊ लागली होती. त्याला त्यांनी 11 तारखेला एका वाक्यात उत्तर दिलं. रास्ते की परवाह करुंगा, तो मंजिल बुरा मान जाएगी.....! असं लिहून त्यांनी मुख्यमंत्रिपदाची 'मंजिल' मिळवण्यासाठी शिवसेना वेगळे 'रास्ते' वापरू शकते, नव्हे त्या नव्या रस्त्यांवरून जायला सुरुवात केली आहे हे त्यांनी सांगितलं.\n\nते यात नक्की यशस्वी होतील का अशा शंका उमटू लागल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 तारखेला त्यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या काव्यनौकेत बसून उत्तर दिलं. \n\n\"लहरों से डर कर नौका पार नही होती, कोशीश करनेवालों की कभी हार नही होती\" ही हरिवंशरायांची ओळ तर लिहीलीच वर हम होंगे कामयाब.. जरूर होंगे असंही त्यांनी त्या ट्वीटमध्ये लिहून ठेवलं.\n\nकदाचित संजय राऊत यांना आपला निर्धार व्यक्त करण्यात हरिवंशराय बच्चन फार उपयोगी वाटले असतील. दुसऱ्या दिवशी त्यांनी बच्चन यांच्या अग्निपथ कवितेतील \"अग्निपथ अग्निपथ अग्निपथ\" हे सुप्रसिद्ध शब्द ट्वीट केले. केवळ हे तीनच शब्द त्यांनी ट्वीट केले असले तरी \n\n\"तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी,\n\nतू न मुडेगा कभी,\n\nकर शपथ, कर शपथ, कर शपथ\n\nअग्निपथ अग्निपथ अग्निपथ!\" हे त्यांनी न लिहिलेले शब्दही त्या तीन शब्दांमधून फॉलोअर्सना दिसून आले.\n\nहे सगळं होईपर्यंत शिवसेनेनं भाजपचा किनारा व्यवस्थित सोडून आपली नौका भरपाण्यात उतरवली होती. नवा किनारा सापडेल की नाही याचा पत्ता नसल्यामुळे शिवसेनेची ही नौका कशी प्रवास करणार असा प्रश्न उपस्थित होऊ लागल्यावर त्यांनी अब हारना और डरना मना है असं लिहून\n\n14 नोव्हेंबर रोजी \"हार हो जाती है जब मान लिया जाता है!जीत तब होती है जब ठान लिया जाता है!\" हे ट्वीट केलं.\n\n15 नोव्हेंबरला सुद्धा त्यांनी आपला इरादा पक्का असल्याचं \"बन्दे है हम उसके हमपर किसका जोर, उम्मीदों के सूरज निकले चारो ओर \" या ट्वीटमधून सांगितलं.\n\nत्याच्या पुढच्या दिवशी\"यारों नये मौसम ने ये एहसान किया है,याद मुझे दर्द पुराने आते\" हा बशीर बद्र यांचा शेर ट्वीट केला.\n\n18 तारखेला त्यांच्या मदतीला हबीब जालिब आले. \n\n\"तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था \n\nउस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था \"असं ट्वीट करून भाजपाला पुन्हा टोमणा मारला. आणि पुढच्या दिवशी आपण (मुख्यमंत्रिपदाचं) ध्येय सोडलेलं नाही तसेच राष्ट्रवादीबरोबर जाण्यात काहीच गैर नाही हे सिद्ध करणारं \n\n\"अगर जिंदगी में कुछ पाना..."} {"inputs":"...रेंची PPE सूट माझ्या नजरेस पडला. मागून पूर्णपणे फाटला होता तो. पायातही बूट नव्हते त्यांच्या. त्यांना निघताना कुणी गमबूट आहेत की नाहीत, हेही विचारलं नव्हतं. कारण एकच होतं - जास्तीत जास्त 'बॉडी' लवकरात लवकर हलवायची असेल रुग्णालयातून. \n\nपण ज्यांना जबाबदारी दिलीय, तो चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा सुद्धा माणूस आहे, हे त्या घाईत सर्वच विसरले होते.\n\nजीवाच्या आकांताने त्या तिघांनी मग 'होईल ते होईल' म्हणत बॉडी उचलली. कोणत्याही क्षणी जर प्लास्टिक फाटले तर थेट मृतदेहाला स्पर्श होईल, ही भीती होती. पण सुदैवाने त... उर्वरित लेख लिहा:","targets":"विधी करायचा कुणी, असा प्रश्न होता. नागेश वाघमारे पुन्हा ओरडत होते, \"अरे आता तरी या कुणीतरी!\"\n\nपण ऐकायला होतं कोण? कुणीच नाही. नागेश, अत्यंत खालावलेल्या मानसिकतेमध्ये असलेले ते दोन कर्मचारी आणि हातात कॅमेरा घेऊन असलेला मी. आधीच उकाडा, त्यात दाहिनीची धग, अशामध्ये ट्रॅकवर मृतदेह ठेवताना आता मात्र मला त्या प्लास्टिकची भीती वाटत होती.\n\nएव्हाना स्मशानभूमीत कर्मचाऱ्याने दाहिनी चालू केली होती. कशीबशी बॉडी दाहिनीच्या ट्रॅक वर ठेवली गेली . ना मंत्र, ना कुणाचा शेवटचा नमस्कार, ना रडायला कोणी, ना डोळे पुसणारे पदर, ना हुंदके, ना आसवं, ना टाहो, ना आक्रोश... होता तो जीवघेणा कोरोना... माणसाच्या असहाय्यतेकडे पाहत छद्मीपणे हसणारा कोरोना.\n\nमग शून्यात डोळे लावत नागेश वाघमारे यांनीच प्रार्थना म्हटली. कोरोनामुळे मृत्यूही किती तुसडेपणाने वागतो, हे मीसुद्धा डोळ्यांनी पाहिलं, अगदी जवळून कॅमेऱ्याने टिपलं.\n\nसर्व काही शांत होतं. कोणत्याही क्षणी आता दरवाजा उघडेल आणि प्रक्रिया सुरू होईल... पटकन एक फोटो घेतला त्या माणसाचा. 'बॉडी' म्हणावं असं वाटत नव्हतं मला त्या क्षणाला. कारण मी 'ह्यूमन स्टोरी' करतोय, असं एक मन सांगत होतं मला.\n\nमी मागे फिरलो... पुन्हा मागे वळून न पहाता...\n\nकोरोना किती भयानक आहे, कुणी म्हणजे कुणीच कुणाचं नसतं, आणि असलं तरी कुणीही कुणीचं काही करू शकत नाही, हे जाणवून गेलं. \n\nमी निघताना त्या महानगरपालिकेच्या तिघांना वंदन केलं आणि पुन्हा मोहिमेवर निघालेल्या नागेश वाघमारेंच्या मानेकडे लक्ष गेलं आणि मी चमकलोच... मानेवर स्पष्ट ठसठशीत देवनागरी लिपीत गोंदवलेलं होतं \"मृत्यू\".\n\nघरी आल्यावर पण सतत वाघमारे दिसत होते. त्यांच्या मानेवरचा तो शब्द... न राहवून शेवटी वाघमारे यांना फोन केला आणि विचारलं तेव्हा वाघमारे म्हणाले, \"साहेब, पंचवीस वर्ष झाली मी नोकरी करतोय. जॉइन झालो तेव्हाच ठरवलं... आपणही कधीतरी जाणार. आपली ड्युटी ही अशी. मग त्याची भीती उगा कशापायी बाळगायची? मृत्यू हे सत्य आहे हे एकदा मनावर सील झालं की, मग काय बी वाटत नाय! तेव्हाच गोंदवून घेतलंय साहेब हे मानेवर.\" \n\nत्याचे शब्द निखारा होता कदाचित त्यातूनच त्याला बळ मिळत असेल सत्याला सामोरे जाण्याचे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रेंद्र मोदींचं ट्वीट होतं - 'लिट्टी चोखा खाया, बहुत मजा आया.'\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nजागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केलं होतं की सॅनिटायझर, मास्क यांच्या तयारीत लागणारा कच्चा माल बाहेर पाठवू नका. 19 मार्चपर्यंत आपण या गोष्टी बाहेर पाठवत होतो. आज त्याचंच दुर्भिक्ष्य निर्माण झालं आहे.\n\nस्थलांतरित कामगारांसाठी तुम्ही काय उपाययोजना केलीत? तुम्ही एक दिवस अचानक घोषणा केलीत - आजपासून सगळं बंद होतंय. हा देश स्थलांतरित मजुरांचा आहे. हा देश शोषितांचा आहे. हा देश दलितांचा आहे. हा देश आदिवासींचा आहे. हा देश भटक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ताप परत येईल,' असं वडीलधाऱ्यांचं म्हणणं असतं. मी माझ्या मतदारसंघावर मुलाबाळाप्रमाणे प्रेम करतो. ही मुलाखत संपल्यावरदेखील मी माझ्या मतदारसंघात जाणार आहे.\n\nमतदारसंघातल्या मशिदी बंद झाल्या पाहिजेत, मतदारसंघातले बाजार बंद झाले पाहिजेत, यासाठी मी माझं कर्तव्य पार पाडतोय. त्यात मी तसूभरही दुजाभाव करत नाही.\n\nदेवेंद्र फडणवीस हिंदू भागाला मोहल्ले कधीपासून म्हणू लागले? फारच बदल झालेला दिसतोय. कळव्यात हिंदू राहतात, मुंब्यात मुसलमान राहतात, पण दोन्हीकडे माणसंच राहतात. मी मानवतेची सेवा करतो.\n\nकळव्यात 12 क्लिनिक सुरू झाले. हिंदू-मुस्लिम असा भेद मी करत नाही. 80,000 लोकांना जेवण पुरवलं जात आहे. हे जेवण कोण जेवतंय, हे मी पाहत नाही. डॉक्टर कोणाची सेवा करत आहेत मला माहिती नाही. मंत्री म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडली. काल मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की 15,000 घरांची उपलब्धता गृहनिर्माण विभागातर्फे करून देण्यात येईल, असं मी जाहीर केलं.\n\nतुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे कारण मी मोदींना बोललो. ट्रंप भारतात आले तेव्हाच पंतप्रधान मोदींनी देशाकडे लक्ष दिलं असतं तर कोरोनाचा प्रादुर्भाव एवढा झाला नसता. इंटरनॅशनल फ्लाईट्स आधीच बंद करायला हव्या होत्या. आपण दुर्लक्ष केलं आणि त्याची फळं भोगावी लागत आहेत. \n\nभाजपकडून याला धार्मिक रंग दिला जातोय, असं तुम्हाला वाटतं का?\n\nभारतीय जनता पार्टी ही भारत जलाओ पार्टी आहे. धार्मिक द्वेष, जातीय द्वेष एवढंच त्यांना माहिती आहे. माझं जाहीर आव्हान आहे कळव्यामध्ये येऊन एकातरी महाराष्ट्राच्या वस्त्यांमध्ये हे काम केलंय का भाजपवाल्यांनो ते दाखवा. \n\nभाजप धार्मिक तेढ निर्माण करतं असं तुम्ही म्हणालात. त्यांच्या बोलण्यात काही तथ्य आहे का? तुमच्या मतदारसंघात कडकडीत बंद पाळला जातो आहे, असं तुम्ही छातीठोकपणे सांगू शकाल का? \n\nमी छातीठोकपणे सांगू शकतो की बंदचं पालन केलं जात आहे. जी गर्दी दाखवण्यात आली ती भाजीमार्केटची होती. मला महाराष्ट्राला सांगायचं आहे की - भाजीमार्केटची गर्दी पुण्यात होत नाही का? भाजीमार्केटची गर्दी कल्याणमध्ये होत नाही का? दादरमध्ये होत नाही का? नागपुरात होत नाही का?\n\nकेवळ एका वर्गाला लक्ष्य करण्यासाठी तुम्ही हे व्हीडिओ व्हायरल करणार असाल आणि त्यातून आपली मानसिकता तयार करणार असाल तर तुमच्याकडे प्रगल्भता नाही, मॅच्युरिटी नाही. \n\nराज्य सरकारमध्ये समन्वय नाही असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला होता...."} {"inputs":"...रेकाच्या सुरुवातीच्या दिवसात आरोग्य मंत्रालयाने मृतांची जी आकेडवारी जाहीर केली होती त्यापेक्षा कितीतरी जास्त मृत्यू झाले होते. मार्चच्या मध्यापर्यंत तर सरकारी आकडेवारीपेक्षा पाचपट अधिक मृत्यू झाल्याचं अहवालावरून स्पष्ट होतं.\n\nमार्चच्या तिसऱ्या आठवड्यात नवरोज या इराणी नववर्षाच्या निमित्ताने इराणमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला. त्यानंतर कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत घसरण झाली. \n\nमात्र, मे महिन्याच्या शेवटी-शेवटी लॉकडाऊन उठवल्यानंतर कोरोनाग्रस्त आणि मृतांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर अनेक रुग्णांना तशीच लक्षणं होती. सामान्य उपचारांना ते रुग्ण प्रतिसाद देत नव्हते. मात्र, तरीही त्या रुग्णांची कधीच कोरोना चाचणी घेण्यात आली नाही. \n\nडॉ. मोलाई यांनी आपल्या दिवंगत भावाचा एक व्हीडियो जारी केला. यात त्यांनी आपल्या भावाच्या आजाराविषयी माहिती दिली होती. त्यानंतर अखेर आरोग्य मंत्रालयाने पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद केली. \n\nमात्र, तरीही सरकारी न्यूज चॅनलवरून डॉ. मोलाई यांच्यावर टीका करण्यात आली. डॉ. मोलाई यांचा व्हीडियो महिनाभरापूर्वीचा होता, अशी खोटी बातमी प्रसारित करण्यात आली. \n\nलपवाछपवी कशासाठी?\n\n1979 साली झालेल्या इस्लामिक क्रांतीचा वर्धापनदिन आणि संसदीय निवडणुकीच्या ऐन तोंडावर इराणमध्ये कोरोना दाखल झाला. \n\nमात्र, त्याआधीच इराण अनेक संकटांचा सामना करत होता. 2018 साली अमेरिकेने अणूकरारातून काढता पाय घेत इराणवर आर्थिक निर्बंध लादले. त्यानंतर जनरल कासिम सुलेमानी यांचा मृत्यू. त्यानतंर युक्रेनच्या विमानावरचा क्षेपणास्त्र हल्ला, या सर्वांमुळे इराणची प्रतिमा मलिन झाली होती. डागाळलेली प्रतिमा पुसण्याची संधी संसदीय निवडणुकीच्या निमित्ताने इराणला मिळाली होती. \n\nमात्र, कोरोना विषाणूमुळे ही संधी हिरावली जाण्याची भीती होती आणि म्हणूनच निवडणुकीत अडथळे आणण्यासाठी काही जण कोरोना विषाणूचा दुरुपयोग करत असल्याचा आरोप इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनी यांनी केला. \n\nया सर्व घडामोडींमध्ये इराणच्या सार्वत्रिक निवडणुकीत खूप कमी मतदान झालं. \n\nजगात कोरोना विषाणू संसर्गाचा उद्रेक होण्याआधीपासूनच इराण अनेक अंतर्गत संकटाचा सामना करत होता. \n\nनोव्हेंबर 2019 मध्ये सरकारने एका रात्रीत पेट्रोलचे दर वाढवले. या दरवाढीविरोधात सुरू झालेली निदर्शनं सरकारने बळाचा वापर करत मोडून काढली. काही दिवसातच शेकडो निदर्शक मारले गेले. \n\nजानेवारीमध्ये इराणचे सर्वोच्च जनरल कासिम सुलेमानी यांचा अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू झाला. अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर कासूम सुलेमानी इराणचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च नेते होते. या घटनेनंतर इराणमध्ये खदखद होती. \n\nयानंतर हाय अलर्टवर असलेल्या इराणच्या लष्करी दलाने चुकून युक्रेनच्या एका विमानावर क्षेपणास्त्र हल्ला केला. तेहरान विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच हा हल्ला झाला. यात विमानातल्या सर्वच्या सर्व 176 जणांचा मृत्यू झाला होता. \n\nसुरुवातीला इराणी अधिकाऱ्यांनी हे प्रकरण दाबण्याचा..."} {"inputs":"...रेड्डी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \" जर लशीचा सातत्याने पुरवठा होत असता, तर हे धोरण ठीक होतं. पण जर 45 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांना आणि सहव्याधी असणाऱ्या लोकांनाच लस मिळत नसेल तर खासगी हॉस्पिटल्सना इतक्यात प्राधान्य देणं योग्य नाही.\"\n\nखासगी हॉस्पिटल्सनी राज्य सरकारांपेक्षा जास्त पैसे देऊन लस खरेदी करण्याचीही शक्यता असते. \n\nरेड्डी म्हणतात, \"जेव्हा खासगी क्षेत्रातले ग्राहक थेट उत्पादकांकडून खरेदी करू शकतो तेव्हा उत्पादक चढ्या दराने लस विकण्याची शक्यता असते, कारण हे ग्राहक राज्य सरकारपेक्षा जास... उर्वरित लेख लिहा:","targets":"धोरणांची सरकारने पाठराखण केलीय. \n\nनीति आयोगाने 27 मार्चला काढलेल्या एका प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय, \"आरोग्य हा राज्याचा विषय आहे आणि लिब्रलाईज्ड (खुली वा मुक्त) लसीकरण पॉलिसी ही राज्यांना अधिक अधिकार देण्याच्या सततच्या मागणीनंतर आणण्यात आली आहे. केंद्र सरकारला देण्यात येणाऱ्या लसींखेरीज 25 टक्के राज्यांना आणि 25 टक्के खासगी हॉस्पिटल्सना मिळत आहेत. पण लस देण्याच्या प्रक्रियेतल्या अडचणींमुळे अनेक लोकांना लस मिळू शकत नाहीये.\"\n\nखासगी हॉस्पिटल्स लस खरेदी कशी करत आहेत?\n\nखासगी रुग्णालयं लशींबद्दल पारदर्शकता बाळगत आहेत का, असा सवाल विचारला जातोय. \n\nदिल्लीतल्या एका हॉस्पिटलमधल्या एका व्यक्तीने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर माहिती दिली. त्यांच्याकडे पुढचे 20 दिवस पुरेल इतका लस साठा आहे. पण ही संख्या नेमकी किती, हे सांगायला त्यांनी नकार दिला. \n\nराज्यांना मिळतेय त्याच दराने त्यांना लस मिळतेय का, हे विचारल्यावर त्यांनी सांगितलं, \"राज्य सरकारांना कोणत्या दराने लस मिळतेय ते मला माहित नाही. प्रत्येक कंपनीसोबत औषधाचा दर ठरवला जातो. आणि जो दर असेल त्यानुसारच लस खरेदी केली जाते.\"\n\nसरकारने ठरवलेल्या किंमतींनुसारच लोकांना लस दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nअपोलो हॉस्पिटलच्या देशभरातल्या प्रत्येक शाखेमध्ये लस उपलब्ध असल्याचं कोविन अॅपवर दिसलं. लशीचे किती डोस किती किंमतीला विकत घेतले, याविषयी आम्ही रविवारी अपोलो हॉस्पिटलला ईमेलद्वारे माहिती विचारली. आमच्या प्रश्नांचं उत्तर देण्याचं आश्वासन अपोलो हॉस्पिटलने दिलं, पण ही बातमी प्रसिद्ध होई पर्यंत याविषयीची माहिती आली नाही. \n\nहॉस्पिटलकडून याविषयीची माहिती आल्यास ती या बातमीमध्ये अपडेट केली जाईल. \n\nहॉटेलमधल्या लसीकरणाचा वाद\n\nया सगळ्या दरम्यान काही हॉटेल्स देत असलेल्या व्हॅक्सिन पॅकेजचे तपशील सोशल मीडियावर व्हायरल झाले. ही पॅकेजेस ताबडतोब थांबवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.\n\nकोव्हिड 19 साठी जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन करत कोरोना लसीकरण पॅकेज देणाऱ्या संस्थांवर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशा सूचना केंद्राने राज्यं आणि केंद्र शासित प्रदेशांना दिल्या आहेत. \n\nआरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगानी यांनी सगळी राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांना याविषयी एक पत्र लिहीलंय. \n\nया पत्रात म्हटलंय, \"हॉटेल्सच्या सोबत मिळून काही खासगी हॉस्पिटल्स कोव्हिड..."} {"inputs":"...रेरा अधोरेखित करतात, \"त्यांची वाट्टेल तो धोका पत्कारण्याची तयारी.\" \n\nटोकाचे धोके पत्कारण्याची तयारी ही मोसादची संस्कृती आहे आणि ही संस्कृती त्यांच्या स्थापनेच्या वेळी असणाऱ्या अस्थिर परिस्थितीतून येते. \n\nइस्रायलच्या इतिहासात तो देश कायमच एकतर अरब देशांशी युद्ध करतोय किंवा युद्धजन्य परिस्थितीत जगलाय. आज इस्रायल सुपरपॉवर आहे पण मोसादची संस्कृती कायम आहे. \n\nबीबीसीची सीरिज 'टेरर थ्रू टाईम'मधल्या एका भागात बीबीसीचे प्रतिनिधी फर्गल कीन मोसादच्या जडणघडणीवर आणखी प्रकाश टाकतात. \n\nमोसादची स्थापना इस्रायलच... उर्वरित लेख लिहा:","targets":"'न्यू हिस्टरी ऑफ मोसाद' या पुस्तकाचे लेखक आणि इस्रायलमधले पत्रकार रोमन बर्गमन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं होतं का, \"मोसादच्या पहिल्या दिवसापासून ते ठरावीक लोकांच्या हत्या करण्यापासून कधीच कचरले नाहीत. इस्रायलच्या छोट्याशा आकारामुळे असेल कदाचित पण त्यांनी इतर देशांच्या सार्वभौमत्वाला अजिबात महत्त्व दिलं नाही. आंतरराष्ट्रीय कायदे मोडताना ते मागेपुढे पाहात नाहीत. कधी कधी ते गरजेपेक्षा जास्त बळाचा वापर करतात, ते क्रुर आहेत, निष्ठूर आहेत पण ते लक्ष्य साध्य करतात.\" \n\nपहिल्या यशस्वी आंतरराष्ट्रीय मोहिमेनंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय भूमीवर अजून आक्रमक मोहिमा राबवायला सुरूवात केली. त्यांनी आपला एक एजंट, इलाय कोहेन, सीरियन नागरिक म्हणून सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये पाठवला. या एजंटने अनेक महत्त्वाच्या खबरा मोसादपर्यंत पोहोचवल्या. शेवटी तो पकडला गेला आणि त्याची हत्या करण्यात आली.\n\nलेफ्टनंट कर्नल अॅडोल्फ आइकमन\n\n1960 च्या दशकात मोसादने रशियाचं नवकोरं मिग विमान पळवलं, इजिप्तमध्ये काम करणाऱ्या जर्मन शास्त्रज्ञांना एकतर धमक्या देऊन घाबरवलं नाहीतर लाच दिली. \n\nमोसादच्या सुरुवातीच्या दिवसात ते इतर गुप्तहेर संस्थापेक्षा जास्त धोका पत्कारत होते आणि बाहेरचं जग काय म्हणेल याची त्यांना यत्किंचितही काळजी नव्हती. \n\nयोसी मेलमन इस्रायलमध्ये संरक्षण पत्रकार आहेत. त्यांनी 'हिस्टरी ऑफ मोसाद' हे पुस्तकही लिहिलं आहे. \n\nबीबीसीच्या फर्गल कीन यांच्याशी बोलताना म्हटलं होतं, \"त्यांच्यात हिंमत होती. हाती आलेली मोहीम फत्ते करायचीच असं भारवलेपण होतं. मग भूसुरूंगांवर पाय ठेवणं असो, मित्र राष्ट्रांना चिथावणी देणं असो, त्यांच्या देशात गुन्हे करणं असो, आंतरराष्ट्रीय कायद्यांचं उल्लंघन असो, मोसादला वाटायचं की हे त्यांनी केलंच पाहिजे. \n\n\"दुसरं म्हणजे त्यांना खात्री होती की आम्ही काहीही केलं तरी त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार नाहीत. होलोकास्ट (नाझींनी केलेला ज्यूंचा नरसंहार) होऊन काहीच वर्षं लोटली होती. इस्रायलला सगळेच माया लावायचे. इस्रायल आणि ज्यूंविषयी सगळ्या जगाला सहानुभूती वाटत होती. एक देश म्हणून आम्ही लहान होतो आणि या सगळ्यांचा फायदा मोसादला झाला.\"\n\nमोसाद अधिकाधिक धोकादायक बनत चालली होती\n\n1970 च्या सुमारास बसान अबू शरीफ पॅलेस्टाईन चळवळीचा परिचित चेहरा बनले होते. बसान पॅलेस्टिनी कट्टरतावाद्यांच्या वर्तमानपत्राचे संपादकही होते. हेच बसान..."} {"inputs":"...रेलीचे रोहिल्ले यांची मदत मिळणार होती. युद्ध होऊ नये यासाठी पत्रव्यवहार सुरू होता. जयपूर, जोधपूरच्या राजांनी अब्दालीला साथ देण्याचं ठरवलं. सदाशिवराव भाऊंनी युद्ध जिंकलं तर आपल्या डोक्यावर त्यांची सत्ता असेल हे लक्षात आल्यामुळे अनेकांनी अफगाणिस्तानच्या अब्दालीला साथ देण्याचं ठरवलं.''\n\nते पुढे सांगतात, ''भाऊंनी दिल्ली काबीज करून लाल किल्ला ताब्यात घेतला होता. एकप्रकारे तत्कालीन हिंदुस्तानावर मराठ्यांचे राज्य होते. कुंजपुराच्या लढतीत मराठा सैन्याने अन्नधान्याच्या साठ्यावर ताबा मिळवला. पानिपतच्या यु... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आघाडी मिळवली होती. मात्र पहिल्या आक्रमणानंतर पळून आलेल्या सैनिकांना एकत्र करत अब्दालीने ताज्या दमाच्या सैनिकांच्या तुकडीसह आक्रमण केलं. सकाळपासून लढून मराठी सैन्य दमलं होतं.\" \n\nजानेवारीत पानिपत परिसरात प्रचंड थंडी असते. त्यापासून बचाव करण्यासाठी पुरेसे गरम कपडे मराठा सैन्याकडे नव्हते. अब्दालीच्या सैन्याकडे चामड्याच्या कोटासारखे कपडे होते, असे दाखले इतिहासात आहेत. या युद्धात सूर्याची भूमिका निर्णायक ठरल्याचं इतिहासकार पांडुरंग बलकवडे सांगतात. जसा सूर्य माथ्यावर आला तसं मराठा सैन्य हैराण होऊ लागलं. \n\nविश्वासराव धारातीर्थी पडल्यानंतर सदाशिवरावांनी हत्ती म्हणजेच अंबारी सोडून घोड्यावर मांड ठोकली. अंबारी रिकामी दिसल्याने सदाशिवराव भाऊही धारातीर्थी पडले अशी बातमी मराठा सैन्यात पसरली आणि त्यांचं मनोधैर्य खचलं. \n\n1734च्या अहमदिया करारानुसार दिल्लीच्या बादशाहीच्या रक्षणाची जबाबदारी मराठ्यांची होती. त्याचा मोबदला म्हणून चौथाई कर वसूल करण्याचा आणि देशमुखीचा अधिकार मराठ्यांकडे होता. यापूर्वी हे अधिकार राजपूतांकडे होते. त्यांच्याकडून अधिकार गेल्याने त्यांनी पानितपच्या लढाईत मराठ्यांना मदत केली नाही. अजमेर आणि आग्रा यांच्याबाबत वायदा न केल्याने जाटांनी मराठ्यांना लढाईत साथ दिली नाही. \n\nपानिपतचं युद्ध टाळता आलं असतं?\n\nपानिपतची लढाई टाळता आली असती हे तत्कालीन कागदपत्रं आणि पत्रव्यवहार सांगतो असं दिल्ली विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितलं. \n\n\"भाऊसाहेबांच्या बखरमध्ये उत्तरेकडच्या मोहिमेपूर्वीचा तपशील आहे. सदाशिवरावभाऊ उत्तरेत गेले आणि त्यांनी स्वत:चं वेगळं साम्राज्य करण्याचा निर्णय घेतला तर अशी भीती गोपिकाबाईंच्या मनात होती. त्यामुळे सदाशिवराव भाऊंच्या बरोबरीने विश्वासरावांना पाठवण्यात आलं. त्यांच्या बरोबर प्रचंड सैन्य देण्यात आलं परंतु निधी फारच कमी देण्यात आला,\" असं देशपांडे यांनी सांगितलं. \n\n\"सदाशिवराव भाऊंनी दक्षिणकेडील मोहिमा जिंकल्या होत्या. मात्र उत्तरेकडील पूर्णपणे वेगळ्या वातावरणात लढण्याचा अनुभव त्यांच्याकडे नव्हता. अहमद शाह अब्दाली हा अनुभवी योद्धा आहे. थेट लढाई करण्याचा अनुभव त्याच्याकडे होता. दुसरीकडे सदाशिवराव अशा लढाईंच्या बाबतीत अनुनभवी होते. हे युद्ध होऊ नये आणि तह करण्यात यावा यादृष्टीने अनुभवी सरदारांनी भाऊंना कल्पना दिली होती. अब्दालीने स्वत:हून वाटाघाटींचा प्रस्ताव दिला..."} {"inputs":"...रेल्वे स्टेशनवर निरोप द्यायला गेले. वय जास्त असूनही शेवाळकर कुरुंदकरांच्या पाया पडले त्यावर कुरुंदकर म्हणाले, \"मला जास्त भावनाप्रधान होता येत नाही.\" गावं बदलली तरी त्यांची मैत्री कायम राहिली. \n\nतरुणांना चळवळीसाठी प्रोत्साहन \n\nएम. ए. पूर्ण केल्यानंतर 1963 मध्ये ते पीपल्स कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू झाले. ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचा विद्यार्थी किंवा विद्यार्थीनी आजारी पडली तर तिच्या उशाशी बसून त्यांची ते काळजी घेत असत. \n\nत्यातूनच ते ठिकठिकाणी व्याख्यान देऊन लोकांना वेगवेगळे विषय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"शिक्षक पुरस्कार देखील मिळाला. ते त्यांच्या करिअरच्या सर्वोच्च शिखरावर असताना 10 फेब्रुवारी 1982 ला त्यांना स्टेजवरच हार्ट-अॅटॅक आला. \n\nऐन पन्नाशीत कुरुंदकर गेले याचा धक्का मराठवाड्यालाच नाही तर पूर्ण राज्याला बसला. नांदेड येथे त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी शेकडो लोक जमा झाले.\n\nयाबाबत अनंत भालेराव यांनी, मृत्यू पण मृत्यूलाच रडवणारा या अग्रलेखात असं लिहिलं आहे, \"कुरुंदकरांचे प्राणोत्क्रमण झाले, त्या क्षणापासून त्यांचे पार्थिव गोदावरीच्या काठावर अग्नीच्या स्वाधीन होईपर्यंत अक्षरशः शेकडो अबालवृद्ध स्त्री पुरुषांना ढसाढसा रडताना, हंबरडे फोडताना, मूर्च्छित होताना, एकमेकांच्या अंगावर कोसळताना बघितले आणि काळजाने ठावच सोडला. कुरुंदकरांचा मृत्यू आकस्मिक होता, करूण होता, दुःखद होता वगैरे शब्दांच्या संहती वर्णनाला अपुऱ्या आहेत. ही घटनाच इतकी करूण आणि वेदनेने चिंब झालेली होती, की कुरुंदकरांचे जीवन हिरावून नेणाऱ्या मृत्यूलाही या विलक्षण मृत्यूने नक्कीच रडवले असणार.\" \n\nकुरुंदकरांच्या विचारांची प्रासंगिकता\n\nनरहर कुरुंदकरांच्या निधनाला 35 वर्षं झाली आहेत. आज त्यांच्या विचारांची चर्चा होताना दिसते. त्यांचं साहित्य हे आता इंग्रजीत अनुवादित होऊन येत आहे. त्यामुळे कुरुंदकरांचे विचार प्रासंगिक आहेत हे विधान अतिशयोक्ती ठरत नाही. कुरुंदकरांच्या विचारांबरोबरच त्यांची विचारपद्धती देखील कालसुसंगत आहे. \n\nनरहर कुरुंदकरांच्या अभ्यासाची आणि विश्लेषणाची पद्धत ही आंतरविद्याशाखीय होती. ते स्वतःला मार्क्सवादी म्हणत पण वेळप्रसंगी कार्ल मार्क्स आणि मार्क्सवादाचीही चिकित्सा ते करत. ते म्हणत \"कार्ल मार्क्सने जी पद्धत दाखवली आहे तिचा मी स्वीकार केला आहे, पण तो जे बोलला ते सर्वच मी स्वीकारलेलं नाही. त्याचा शब्द मी प्रमाण मानणार नाही. ज्यांना ते काम करायचं आहे त्यांनी ते जरूर करावं.\" \n\nकुरुंदकरांनी मनुस्मृती दहनाचे समर्थन केलं होतं\n\nतर्कसंगत विचार आणि प्रमाणबद्ध मांडणीच्या जोरावर ते आपला विषय पटवून देत. संगीत, साहित्य, कला, धर्म, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांचा परस्पर संबंध समजून घेऊन त्यावर ते भाष्य करत. तत्कालीन प्रश्नांची उत्तरंच नाही तर त्या समस्येचं मूळ काय आहे याबद्दल ते थेट बोलत. \n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन केलं होतं. आजही हा प्रश्न चर्चिला जातो की, डॉ. आंबेडकरांनी मनुस्मृतीचं जे दहन केलं होतं ते योग्य होतं की..."} {"inputs":"...रेशरच्या गोळ्या सुरु झाल्या. इथं आल्या आल्या मणक्याचं ऑपरेशन झालं. या एवढ्याशा घरात मी पडलेसुद्धा. सगळ्या पायातली ताकद निघून गेली. ऑपरेशन झाल्यावर कुठे थोडी प्रकृती सुधारली. भूक लागते पण एक चपाती खाल्ली की पुढे नको वाटतं मग जेवणच नको असं वाटतं. इथं खावसंच वाटत नाही.\"\n\nलक्ष्मीबाई म्हणतात, मला किमान खालची जागा तरी द्या.\n\nप्रकल्पग्रस्तांना घर दिलं की वरवर पुनर्वसन झालं असं आपल्याला वाटतं. पण पुनर्वसन म्हणजे फक्त घर मिळणं असं नाही तर सर्वप्रकारे पुनर्वसन होण्याची गरज आहे हे लक्ष्मीबाईंकडे पाहिलं की ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी त्यांच्या गावात सर्व कामांची सवयीची ठिकाणं ठरलेली असतात. धुणं धुण्याची, दळणाची, मंदिराची जागा ठरलेली आणि सवयीची झालेली असतात. त्यात बदल होणं त्रासदायक ठरतं. स्थलांतरानंतर त्यांना नवी स्पेस शोधावी लागते.\n\nया लोकांचं पुन्हापुन्हा स्थलांतर होत असेल, आज इकडे-उद्या तिकडे असं चालू असेल तर तो ताण आणखी वाढतो. प्रकल्पग्रस्तांमध्ये महिलांना जास्त सहन करावे लागते कारण त्यांना पुरुषांपेक्षा अनेक आघाड्यांवर जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. पुरुष कदाचित कामधंद्यामध्ये स्वतःला गुंतवून घेऊ शकतात परंतु महिलांचं तसं नसतं त्यांना घरातली कामं, मुलांचं करणं अशी अनेक कामं असतात.\"\n\n'अचानक झालेल्या कोणत्याही बदलामुळे ताण येऊ शकतो'\n\nअचानक झालेला कोणत्याही बदलाचा ताण व्यक्तीवर येऊ शकतो. तो बदल कसा स्विकारला जाईल हे मात्र व्यक्तीपरत्वे वेगवेगळं असतं असं मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. कीर्ती तांडेल यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.\n\nएकेकाळी लक्ष्मीबाई आणि या झाडांची दररोज भेट होत असे. आता मात्र 12 व्या मजल्याच्या खिडकीतून त्यांना इमारती आणि मेट्रो पाहात बसावं लागतं.\n\nते म्हणाले, \"वयानुसार मानसिक स्वास्थ्यात बदल होत असतात. अचानक आलेल्या ताणामुळे नैराश्य (Depression), चिंता-ताण (Anxiety) अशी लक्षणं दिसून येतात. ताणाला सामोरं जाणं प्रतिकारक्षमतेवरही अवलंबून असतं. जर प्रतिकारक्षमता कमी असेल तर ताणाचे रुपांतर अस्वस्थतेत होतं. त्यामुळे कोणताही बदल करताना, पुनर्वसन करताना लोकांच्या मानसिक स्थितीचाही विचार करणं अत्यावश्यक आहे.\n\nग्रामिण किंवा आदिवासी भागाचा विचार केल्यास तेथिल राहणीमान, जगण्याची पद्धत, समाजाशी असलेला संबंध यामध्ये आणि शहरी जीवनात फरक असल्याचं दिसून येईल. \n\nशहरामध्ये बंद दरवाजांमध्ये जगणं, लोकांशी संवाद कमी असे बदल असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये, निवृत्त झालेल्या लोकांत तसंच विधवा-विधुरांमध्ये एकटेपणा येऊ लागतो. त्याचा मानसिक त्रास होतो.\"\n\nअशाप्रकारच्या पुनर्वसनामुळे काही 'मनोकायिक' (Psychosomatic) आजार दिसून येतात असे विचारले असता डॉ. तांडेल म्हणाले, \"शरीर आणि मन या दोन्ही गोष्टी जोडलेल्या असतात. त्यापैकी एकावरही झालेला बदल दुसऱ्यावर दिसून येतो. मानसिक त्रासाचे परिणाम शरीरावर दिसून येतात. आतमध्ये मनाला होणारी अस्वस्थता शारीरिक दुखण्याच्या स्वरुपात बाहेर दिसू शकते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये मनोकायिक आजारही दिसून..."} {"inputs":"...रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा 62000 मतांनी विजय. शिर्डीत भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील विजयी ठरले. काँग्रेसचे लहूजी कानडे श्रीरामपूर मतदारसंघातून अव्वल. अकोलेमधून राष्ट्रवादीचे किरण लहामटे यांचा 57 हजारांनी दणदणीत विजय. राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे विजयी. नेवासामधून अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांचा 31 हजारांनी विजय. कोपरगावमध्ये राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांचा अटीतटीच्या लढतीत विजय\n\n4.15-पृथ्वीराज चव्हाण विजयी. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा 9 हजार 132 मतांनी विजय झाला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"राष्ट्रवादीचे जयंतराव पाटील सर्वोत्तम. \n\n2.40-सांगलीत भाजपचे सुधीर गाडगीळ 6 हजार मतांनी विजयी. \n\n2.35- चंदगड मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील साडेचार हजार मतांनी विजयी \n\n2.30-कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण दोन्ही जागेवर काँग्रेसचे उमेदवार विजयी. ऋतुराज पाटील आणि चंद्रकांत जाधव विजयी.\n\n2.00- काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आघाडीच्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष या सर्वांनी परस्परांना सहकार्य केलं.\n\n1.40-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार- 220 पार जनतेनं स्वीकारलेलं नाही. सत्तेचा उन्माद लोकांना आवडला नाही. पक्षांतरांचा निर्णय जनतेला भावलेला नाही. साताऱ्यात जाऊन जनतेचे आभार मानू. साताऱ्याच्या गादीची प्रतिष्ठा न जपणाऱ्यांना धडा. दिवाळीनंतर पक्षबांधणीसाठी सर्वसमावेशक बैठका. \n\n1.30- परळी मतदारसंघात पंकजा मुंडे पराभूत. 'हा पराभव नम्रपणे स्वीकारते. पराभवाची जबाबदारी स्वीकारते. आमच्यासाठी हा निर्णय अनाकलनीय. काय चुकलं याचं चिंतन करू. गलिच्छ राजकारणातून मला मुक्त करा असं शेवटच्या सभेत सांगितलं होतं. त्यामुळे हलकं वाटतं आहे. पराभवाचा दोष कोणालाही देणार नाही', असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. \n\n1.25-वांद्रे पूर्व मतदारसंघात मुंबईचे माजी नगराध्यक्ष विश्वनाथ महाडेश्वर यांना कडवी टक्कर. \n\n1.15-कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांना मनसेच्या किशोर शिंदेंनी चांगली टक्कर दिली आहे. अकराव्या फेरीअखेर चंद्रकांत पाटील आघाडीवर. \n\n1.10- नांदगाव मतदारसंघातून पंकज भुजबळ पिछाडीवर. सेनेचे सुहास कांदे आघाडीवर. \n\n1.05-नंदुरबार मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार गावित विजयी झाले आहेत. त्यांना 1,20,825 मतं मिळाली आहेत, तर त्यांच्या विरोधातील उमेदवार काँग्रेसचे उदेसिंग पाडवी यांना 50,955 मतं मिळाली आहेत.  या मतदारसंघात 1,87,358 इतकं मतदान झालं आहे.\n\n12.55-पुरंदरमधून विजय शिवतारे पराभूत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय जगताप 30,820 मतांनी विजयी \n\n12.55- सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले 41255 मतांनी पिछाडीवर \n\n12.50- बोरिवली मतदारसंघातून भाजपचे सुनील राणे आघाडीवर. सुनील तावडे यांच्याऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं होतं. \n\n12.47-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नबाव मलिक मुंबईतील अणुशक्ती नगरमधून..."} {"inputs":"...रेसे संख्याबळ नसताना सरकारची सूत्रे आपल्या हाती आली आहेत याची जाणीव शिवसेनेला ठेवावी लागेल; कारण प्रथमच राज्यात स्वतःच्या बळावर एक मोठा पक्ष बनायची संधी सेनेला मिळाली आहे. ती साधली नाही तर नुसती फसगत होणार आहे असे नाही, तर पक्ष आणखी मागे रेटला जाईल असा धोकाही आहे. \n\nदुसरीकडे खूप आढेवेढे घेत आपण या सरकारमध्ये का सामील झालो आहोत हे कॉंग्रेस पक्षाला लक्षात ठेवावे लागेल. राज्यात आणि देशात भाजपाला एकटे पडण्याच्या व्यूहरचनेचा अनायासे घडून आलेला हा एक भाग आहे आणि या प्रयोगातून उद्याचे राजकारण करायचे आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची असणार! त्यामुळे त्याच्यात घाईघाईने सुचलेले मुद्दे टाकून वेळ मारून नेली आहे. नवे सरकार नवीन दृष्टी घेऊन येईल असा विश्वास वाटण्यासारखे त्याच्यात काहीच नाही. शेती आणि राज्याची अर्थव्यवस्था दोन्ही डबघाईला आलेले असताना डागडुजीचे मुद्दे या समान कार्यक्रमात येतात ही दुर्दैवाची बाब आहे. \n\nअर्थात, तातडीचे उपाय करण्याचा निश्चय व्यक्त करण्यात काहीच गैर नाही; पण आपण चारपाच वर्षे सरकार टिकवण्याची जिद्द बाळगून सत्तेवर येतो आहोत तर जास्त दूरगामी धोरणे आखण्यासाठी काय करणार याची काही झलक तरी या मुद्यांमध्ये दिसावी? आधीचे सरकार ज्या धोरणात्मक बाबींविषयी संवेदनशील नव्हते त्यांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी कोणती मोठी पावले टाकायची याचा काही तरी निर्देश असावा? की फक्त सवलती, कर्जमाफी, यांच्यापाशीच हे सरकार थांबणार आहे? \n\nअशा कार्यक्रमात आणि निवडणूकपूर्व जाहीरनाम्यात फरक असतो—जाहीरनामा हा लोकांनी मते द्यावीत यासाठी सोप्या आणि ठळक मुद्द्यांच्या भोवती तयार होतो. आता सरकार स्थापन होणार म्हटल्यावर दिसायला पाहिजे ती धोरणाची दिशा. स्त्रियांसाठीचे धोरण असो की आरोग्य आणि शिक्षण असो, याबद्दल या समान कार्यक्रमात नेमके काय हाती लागते? निबंध लिहिणार्‍याला एक चौकट (टेंपलेट) ठरवून द्यावी आणि त्याने यांत्रिकपणे त्या चौकटीत चारचार ओळी लिहून मोकळे व्हावे तसा हा समान कार्यक्रम आहे. \n\nसमान कार्यक्रमाचा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण हे तिघे पक्ष प्रथमच एकत्र येताहेत आणि त्यांच्या येत्या काळातल्या कारभारासाठी तो दिशादर्शक ठरणार आहे. पण अशी कोणतीच दिशा या छोट्या निवेदनातून स्पष्ट होत नाही; त्यामुळे पुढे एकमेकांशी कशावरही भांडता येईल किंवा किंवा काहीच न करता स्वस्थ बसता येईल असं हे विनोदी निवेदन आहे. \n\nसवंग धोरणांकडे कल \n\nआता एव्हाना सरकार स्थापन तर झालं आहे आणि त्याने धडाडीने निर्णय जाहीर करायला सुरुवात केली आहे—राज्यपालांच्या अभिभाषणातून त्याची जी झलक मिळते ती कल्पनाशून्यतेकडून सवंगतेकडे होणार्‍या वाटचालीची मिळते. \n\nशरद पवारांना अभिवादन करताना उद्धव ठाकरे\n\nसमान कार्यक्रमात आणि नंतरच्या घोषणांमध्ये रोजगाराबद्दल तीन मुद्दे ठळकपणे आलेले दिसतात. एक म्हणजे शिक्षित बेरोजगार युवकांना 'फेलोशिप' देणे, दुसरे म्हणजे सरकारी पदभरती आणि तिसरा राज्यातील खाजगी नोकर्‍यांमध्ये ८० टक्के जागा 'भूमिपुत्रांना' राखून ठेवणे. हे कार्यक्रम लोकप्रिय तर ठरतील, पण ते नेमके काय..."} {"inputs":"...रॉपर्टी मार्केटमध्ये स्वत:चं उखळ पांढरं करून घेतलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान किंवा नव्या संकल्पनासाठी गुंतवणूक करायला ते तयार नाहीत. \n\nसरकारही नव्या तंत्रज्ञानासाठी अनुकूल नाही. तरुण मुलामुलींना या क्षेत्रात यायचं असेल त्यांना फारशा संधी नाहीत. \n\n'घर घेणं आवाक्याबाहेर'\n\nनोकरीच्या-व्यवसायाच्या संधी मर्यादित असल्यामुळे घरं घेणं बहुतांश हाँगकाँगकरांसाठी अवघड आहे. कॅरिडी चो शहरातल्या एका आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानविषयक कंपनीत काम करते. आईकडून पैसे घेऊन त्यांनी घर विकत घेतलं. \n\nहाँगकाँगमध्ये घरांच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आरोग्यविषयक उपक्रमातून महसूल जमा करावा लागतो. \n\nपारंपरिकदृष्ट्या, खासगी विकासकांना दिल्या जाणाऱ्या जमीन विक्रीतून मिळणाऱ्या महसूलावरच सरकारचा भर राहिला आहे. यामुळे पब्लिक हाऊसिंगसासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडे कारण आणि निमित्त दोन्हीही नाही. \n\nहाँगकाँगची प्रशासकीय संरचना गुंतागुंतीची आहे. नागरिकांचा पैसा कुठे खर्च व्हावा हे 70सदस्यीय सदन ठरवतं. सदस्यांमध्ये उद्योग जगतातील लोकांचा भरणा आहे. हितसंबंध जपण्याच्या दृष्टीने ते आपलं मत ठरवतात. \n\nहाँगकाँगची निर्मिती उद्योगासाठी झाली आहे. उद्योगांची भरभराट झाली असली, बाकीच्यांना बाजूला सारण्यात आलं आहे. \n\nठोस असं सरकारी नियोजन नसल्याने हाँगकाँगमध्ये गेल्या 45 वर्षातलं स्त्री-पुरुष प्रमाण व्यस्त झालं आहे. \n\nगोष्टी हाताबाहेर जाण्याआधी कृती करायला हवी याची जाणीव सरकारला झाली आहे. पण तरीही बऱ्याच गोष्टींना खूप उशीर झाला आहे. \n\n हे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रॉसची बॅटिंग शैली अनोखी आहे. \n\nफस्टंपच्या थोडं बाहेर जात, बॉल मिडविकेटच्या पट्टयात पिटाळणं ही रॉसची खासियत. भारीभक्कम शरीर, मागचा पाय क्रीझमध्ये घट्ट रोवलेला आणि प्रचंड ताकदीच्या बळावर रॉस बॉलला 'काऊ कॉर्नर'च्या दिशेने भिरकावून देतो. \n\nपूल आणि हूक हे दोन्ही फटके क्रिकेटविश्वात अवघड मानले जातात. पण कठीण गोष्टी रॉस सोप्या करतो. फास्ट बॉलरने शॉर्टपिच अर्थात उसळते चेंडू फेकणं बॅट्समनसाठी भंबेरी उडवणारं असतं मात्र रॉसच्या शिवशिवणाऱ्या हातांना असा बॉल म्हणजे सुवर्णसंधी वाटतं.\n\nबॉलरला आणि बॉलला कस्पटास... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी ठरते\n\nबाऊंड्रीवरून थेट कीपरच्या ग्लोव्हजमध्ये येणारा खणखणीत थ्रो, एकेक रन वाचवण्यासाठी बॉलवर घातली जाणारी झडप, बॉल हवेत उडाला की कॅच पकडायलाच हवा हे धोरण यामुळे रॉसला प्रतिस्पर्धी वचकून असतात. \n\nकर्णधारपदाचा काटेरी मुकूट\n\nबॅटिंगमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यानंतर रॉसकडे न्यूझीलंडची धुरा सोपवण्यात आली. सच्च्या खेळभावनेनं खेळण्याची परंपरा रॉसच्या संघानेही जपली. \n\nक्रिकेटचा गुणी विद्यार्थी असणाऱ्या रॉसने कर्णधार म्हणून छाप उमटवली. मात्र संघाची कामगिरी ढासळल्याने तसंच प्रशिक्षक माईक हेसन यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे रॉसची कर्णधारपदावरून हकालपट्टी करण्यात आली. कर्णधारपदाचा काटेरी मुकूट बाजूला झाल्यानंतर रॉसने ब्रेक घेतला. \n\nरॉस टेलर\n\nन्यूझीलंडचे माजी खेळाडू आणि गुरु मार्टिन क्रो यांचा सल्ला घेतल्यानंतर रॉस परतला. भूतकाळात जे घडलं ते सोडून देत रॉस नवीन कर्णधार ब्रेंडन मॅक्क्युलमचा विश्वासू साथीदार झाला. मॅक्क्युलमनंतर केन विल्यसनच्या हाती धुरा सोपवण्यात आली. केनसाठीही रॉस विश्वासू भिडू आहे. \n\nडोळ्याचं ऑपरेशन\n\nसाधारण चार वर्षांपूर्वी रॉसच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शास्त्रीय भाषेत कठीण अशा आजारामुळे रॉसला बॉल टिपणं अवघड होऊ लागलं.\n\nडे-नाईट मॅचेसमध्ये, पिंक बॉल टेस्टमध्ये फारच अडचण होऊ लागली. तंत्रापेक्षा हँड-आय कोऑर्डिनेशनवर भर असल्याने रॉससाठी खेळणं दिवसेंदिवस अवघड होऊ लागलं. \n\nनेत्रतज्ज्ञांनी दिलेल्या ड्रॉप्समुळे तात्पुरता आराम पडला परंतु अखेर ऑपरेशन हाच उपाय सांगण्यात आला. प्रखर उन असलेल्या प्रदेशात तळपत्या किरणांमुळे डोळ्यांना असा त्रास होतो.\n\nऑपरेशन झालं आणि रॉसला खेळण्यासाठी नवी दृष्टी मिळाली. ऑपरेशन नंतरची रॉसची आकडेवारी डोळ्यांसकट मनाला तजेला देणारी आहे. \n\nहिंदी स्लॅँग\n\nरॉस टेलर आयपीएलच्या निमित्ताने दरवर्षी भारतात येत असतो. दिल्ली डेअरडेव्हिल्स, राजस्थान रॉयल्स, पुणे वॉरियर्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या संघांकडून तो खेळला आहे. रॉसने काही हिंदी शब्द शिकून घेतले आहेत. \n\nरॉस टेलरने इन्स्टाग्रामवर टाकलेला फोटो\n\nमूळच्या भारतीय परंतु न्यूझीलंडकडून खेळणाऱ्या सहकाऱ्यांच्या मदतीने रॉसने वीरेंद्र सेहवागला दिलेलं धमाल प्रत्युत्तर चांगलंच व्हायरल झालं होतं. \n\nभारताविरुद्धच्या एका टेस्टदरम्यान विराट कोहलीला अंपायर्सनी नॉटआऊट ठरवलं. त्यानंतर रॉसने हिंदीतून शिवी देत नाराजी व्यक्त केली..."} {"inputs":"...रोजेक्ट आहे. लोकशाहीच्या नावाखाली हे सगळं सुरू आहे.\"\n\nहा प्रकल्प पूर्वीपासूनच अयोग्य होता आणि जागतिक साथीच्या काळात तर तो अधिक अयोग्य असल्याचं मेनन यांना वाटतं. ते म्हणतात, \"आपल्याला परदेशातून किती मदत मिळतेय, यावर सध्या चर्चा सुरू आहे. पण देशाकडे आधीच एवढा पैसा होता तर त्या मदतीची काय गरज होती?\"\n\nते म्हणतात, \"या प्रकल्पाची आवश्यक सेवेत गणना होतेय, ही लाजिरवाणी बाब आहे. लोक मरत आहेत, हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन मिळत नाही आणि अशावेळी एक व्हॅनिटी प्रोजक्ट उभारण्यासाठी त्याचा समावेश आवश्यक सेवेच्या यादीत... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि राजपथला लागून असलेल्या भवनांच्या गरजा आता कितीतरी पटींनी वाढल्या आहेत आणि अनेक वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या या इमारती आता पुरेसं स्थान, सुविधा आणि गरजा पूर्ण करण्यास सक्षम नाहीत, असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. तसंच सर्व केंद्रीय सरकारी कार्यालयांना सामावून घेण्यासाठी अधिक जागेची गरज असल्याचंही सरकारचं म्हणणं आहे. \n\nशिवाय, भविष्यात मतदारसंघ पुनर्रचनेमुळे खासदारांची संख्या वाढू शकते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी अधिक जागेची गरज पडेल, असं कारणही देण्यात आलं आहे. \n\nया प्रकल्पाच्या बाजूने केंद्र सरकार आणखी एक कारण देतं. ते म्हणजे अनेक परदेशी पर्यटक या भागाला भेट देतात. त्यामुळे या भागाला जागतिक पातळीवरील पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र बनवण्यासाठी त्याचं सौंदर्य वाढवण्याची गरज आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स (प्रमोशन अँड फॅसिलिटेशन) 2020 या कायद्यानुसार शेतकरी आपलं उत्पादन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या हद्दीच्या बाहेर कोणत्याही राज्यात संबंधित राज्याचा टॅक्स देऊन विकू शकतात.\n\nदुसरा कायदा - फार्मर्स (एम्पॉवरमेंट अँड प्रोटेक्शन) अॅग्रीमेंट ऑन प्राईस अश्योरन्स अँड फार्म सर्व्हीस कायदा 2020 या कायद्यानुसार, शेतकरी करार करून शेती करू शकतात, त्याचं मार्केटिंगही करू शकतात.\n\nतिसरा कायदा - इसेन्शियल कमोडिटीज (अमेंडमेंट) कायदा 2020. या कायद्यानुसार, उत्पादन, स्टोरेजशिवाय तांदूळ, दाळ, ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो, असं सरकारला वाटतं. \n\nमेखला कृष्णमूर्ती यांच्या मते, \"हा कायदा पारित झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही ऐकत आहोत की भारतीय शेतकरी स्वतंत्र झाले आहेत. आता ते बाजारपेठेत स्वतंत्रपणे व्यवहार करू शकतात. मी 12 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बाजार समित्यांवर संशोधन करत होते. संपूर्ण अर्थव्यवस्थेत शेतकरी असा एकच उत्पादक आहे जो आपल्या उत्पादनाचा भाव स्वतःच ठरवू शकत नाही, असं मला दिसून आलं.\"\n\nउत्तर भारतातील शेतकरी सरकारी बाजार समित्या वाचवण्याच्या बाजूने आहेत तर नवा कायदा या यंत्रणेच्या पलिकडे जात आहे. \n\nपुढे काय?\n\nमागणीपेक्षा जास्त असणारा पुरवठा हे भारतीय कृषी क्षेत्रासमोरचं आव्हान आहे. शेतकऱ्यांना आपल्या उत्पादनासाठी नव्या बाजारपेठा हव्या आहेत. \n\nनव्या कायद्यात बाजार समित्यांचे अधिकार कमी करण्यामागे सरकारचा हाच हेतू असू शकतो. \n\nपण तज्ज्ञांच्या मते या प्रक्रियेत एका गोष्टीची कमतरता आहे. \n\nप्रा. रामकुमार सांगतात, \"शेतकरी संघटना आणि सरकार यांच्यात एक चांगली चर्चा होण्याची गरज आहे. तेव्हाच एकमेकांच्या अडचणी त्यांना समजू शकतील. सरकारी धोरणाने कृषी क्षेत्रावरचं संकट वाढत आहे, हे त्यांना कळायला हवं. सरकारच्या सवलतीबाबत, खतांबाबतच्या धोरणामुळे कृषी व्यवसायातील खर्च वाढत चालला आहे.\"\n\nकायद्यानंतरही कमी भाव मिळेल, त्यातून शेतीचा खर्चही निघणार नाही, असं शेतकऱ्यांना वाटतं. \n\nया कायद्यामुळे MSP नष्ट होईल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. \n\nपण सरकारच्या मते, या कायद्यामुळे शेतकऱ्यांना जास्त पर्याय मिळतील, खासगी गुंतवणूक वाढीस लागेल. \n\nसुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ गुरचरण दास यांच्या मते, \"आता वाद थोडा किचकट झाला आहे. सरकारने MSP बाबत विश्वास देणं गरजेचं आहे. यावर तोडगा काढला पाहिजे.\" \n\nया शेतकरी आंदोलनाची काही वैशिष्ट्ये आहेत. सुरुवातीला हे आंदोलन हिंसक होईल, असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. \n\nदोन्ही पक्षांकडून चर्चेचे प्रयत्न सुरूच आहेत. आपल्या मागण्यांवर कोण जास्त ठाम राहील, हे आगामी काळात कळेलच.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...रोध केला. सर्वसाधारण सभा घेण्यात यावी यासाठी राज्याच्या नगरविकास खात्याकडे महापौरांनी दाद मागितली. त्यावर सभा 20 जून रोजी घेण्याचे निर्देश नगरविकास खात्याने महापालिका आयुक्तांना दिले. त्यानुसार आजची ही सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. \n\nकाँग्रेसचा मुंढेंना विरोधही आणि समर्थनही?\n\nआता सभागृहात हा सर्व गोंधळ सुरू असतांना काँग्रेसचे नगरसेवक आयुक्त मुंढे यांचा अपमान करत असताना सभागृहाबाहेर युवक काँग्रेसने मुंढे यांच्या समर्थनार्थ आंदोलन केले. युवक काँग्रससोबतच आम आदमी पार्टीचेही कार्यकर्ते म... उर्वरित लेख लिहा:","targets":"पौर म्हणाले. \n\nमहापौर संदीप जोशी\n\nएकीकडे भाजप आणि काँग्रेसचे नगरसेवक तुकाराम मुंढे यांचा जाहिर अपमान करित असतांना त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. शिवाय तुकाराम मुंढे यांनी गेल्या चार महिन्यात केलेली कामे पाहून नागरिकांचा त्यांना मोठा पाठिंबा आहे. ही परिस्थिती पाहता महापौर आणि भाजपचे नेत संदीप जोशी यांनी आता सावध भुमिका घेतल्याच दिसतय. तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव भाजप आणणार नाही अस महापौरांनी जाहिर केले आहे. \n\nआक्रमक नगरसेवकांचे म्हणणे काय?\n\nया प्रकरणानंतर भाजपचे आक्रमक नगरसेवक आणि सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी यांनी त्यांचा महापालिका आयुक्तांविरोधातील लढा सुरुच ठेवला आहे.तुकाराम मुंढे यांची दादागिरी, स्वत:चे म्हणणे खरे करणे आणि लोकप्रतिनिधींना कमी लेखणे हे आचरण अयोग्य असल्याचं तिवारी यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रोध नोंदवत म्हणालो, \"बीबीसी पक्षपातीपणा करत नाही आणि मी माझ्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत हे पहिल्यांदात ऐकतोय.\"\n\nहे ऐकताच झाकीर नाईक म्हणाले, \"याचं कारण म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच अशा व्यक्तीला भेटत आहात जी पहिल्याच वेळी खरं बोलते.\"\n\nमी त्यांना म्हणालो की मुलाखत घेण्यासाठी दिलेलं निवेदन फेटाळल्यानंतरही आम्ही इतक्या लांब आलोय. यावरुन आम्ही त्यांच्याविरोधातल्या आरोपांवर त्यांची बाजू जाणून घेऊ इच्छितो, हे स्पष्ट होतं. \n\nयावर ते म्हणाले की ते एका बिगर-मुस्लिम व्यक्तीला मुलाखत देऊ शकता. मात्र, मला नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"्लीम तरुणांच्या एका गटाला भेटलो. \n\nया भेटीत आम्ही त्यांना प्रसिद्ध भारतीयांची नावं घ्यायला सांगितलं. \n\nएकाने सांगितलं, \"मला केवळ झाकीर नाईक आणि गांधी माहिती आहेत.\" दुसऱ्या एका तरुणाने शाहरुख खान आणि झाकीर नाईक यांची नावं घेतली. तर एका मुलाला प्रसिद्ध भारतीयांमध्ये केवळ झाकीर नाईक यांना ओळखत होता. \n\nप्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीवर झाकीर नाईक यांचा प्रभाव जाणवत होता.\n\nहाजवान सायफिक नावाच्या व्यक्तीने झाकीर नाईक यांच्याविषयी बोलताना सांगितलं, \"ते इस्लामचे विद्वान आहेत. त्यांचं सखोल ज्ञान आणि तार्किक युक्तीवादांमुळे इस्लामशी संबंधित माझे सगळे गैरसमज दूर झाले आहेत.\"\n\nते पुढे म्हणाले,\"ते (झाकीर नाईक) केवळ इस्लामशी संबंधित माहिती देतात, असं नाही तर बौद्ध, हिंदू आणि ख्रिश्चन धर्माविषयीही संगतात.\"\n\nमात्र, मलेशियात राहणारे इतर धर्मीय विशेषतः हिंदू आणि बौद्ध धर्मीय लोकांना इस्लामशी त्यांच्या धर्माची तुलना करणं आणि त्यांच्या धर्मावर टीका करणं, योग्य वाटत नाही. \n\nसोशल मीडियावर झाकीर नाईक यांच्या कट्टर समर्थकांशी तर्क-वितर्क करणारे एके अरुण यांच्या मते झाकीर नाईक मलेशिया समाजाची बहुसांस्कृतिक मूल्यं नष्ट करत आहेत. \n\nत्यांचं म्हणणं आहे, \"झाकीर यांच्या उपदेशांमध्ये ते इतर धर्मांचा अपमान करतात. त्यांना राक्षसी सांगतात. हे आमच्यासारख्या लोकांना पटत नाही. कारण आम्ही मानवता आणि सर्व वंश समान असल्याच्या विचारांचे आहोत.\"\n\nए. के. अरुण त्या तमाम भारतीय वंशाच्या लोकांपैकी एक आहेत ज्यांच्यावर झाकीर नाईक किंवा त्यांच्या समर्थकांनी अवमान याचिका दाखल केली आहे. \n\nतीन वर्षं हा खटला लढल्यानंतर अरुण थकले आहेत. ते म्हणतात, \"हा मानसिक दहशतवाद आहे. मला मानसिक त्रास झाला आहे. इतरांचंही असंच म्हणणं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर तुम्ही खंबीर नसाल तर तुमचं आयुष्य खराब होतं.\"\n\nपेनांग प्रांताचे उपमुख्यमंत्री वाय. बी. कुमारसामी यांच्यावरही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. \n\nझाकीर नाईक यांनी इस्लामिक धर्मोपदेश करावे. मात्र, हिंदू धर्मावर टीका करण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला, असं कुमारसामी यांचं म्हणणं आहे. \n\nझाकीर नाईक यांचे अनेक कट्टर समर्थक आहेत. त्यांना झाकीर नाईक यांचे शिष्य म्हटलं जातं. \n\nयात 35 वर्षांच्या जमरी विनोथ यांचाही समावेश आहे. ते पाचव्या पिढीचे भारतीय तमिळ आहेत. \n\nवयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. इस्लाम धर्म..."} {"inputs":"...रोधात तसेच त्यांच्या राजकारणाच्या शैलीविरोधात जाणारं आहे असं वाटतं. \n\nहे विधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांच्या राजकारणाचा पोत याविरुद्ध आहे. या आधी नरेंद्र मोदींनी सुब्रमण्यम स्वामींसारख्या भाजप नेत्यांचं नाव घेता त्यांच्या विधानांवर टीका जरूर केली आहे. मात्र टोकाची विधानं करण्याबद्दल भाजप नेत्यांना त्यांनी माफी मागायला कधीही भाग पाडलं नाही. \n\nवादग्रस्त मुद्द्यांवर ते मौन धारण करतात किंवा त्याचं सामान्यीकरण करत सांकेतिक भाषेत आपण त्या विधानांशी असहमत असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करतात... उर्वरित लेख लिहा:","targets":"वेगाने उतरू शकतो हे त्यांना माहिती आहे. म्हणून त्यांनी या तिन्ही नेत्यांना दहा दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यायला सांगितले आहे.\n\nगांधींबाबत लोकांचा दृष्टिकोन बदलत आहे आणि या वादावर गोडसे खुश झाले असतील असं अनंत कुमार हेगडे यांनी ट्वीट केलं होतं. नंतर त्यांनी ट्वीट डीलिट केलं आणि आपलं ट्विटर अकाऊंट हॅक झालं होतं असं सांगितलं. प्रज्ञा ठाकूरनेही माफी मागितली आहे.\n\nगोडसेचं गुणगान करून नंतर माफी मागण्याचा प्रघात काही नवा नाही. \n\nभाजप खासदार साक्षी महाराज यांनीही मोदी सरकार सत्तेत आल्यावर काही महिन्यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी चर्चा करताना जर गांधी देशभक्त होते तर गोडसेसुद्धा देशभक्त होते असं विधान केलं होतं. या विधानावर गदारोळ झाल्यावर साक्षी महाराज यांनी माफी मागितली होती.\n\nपण काही काळानंतर हरियाणाचे भाजप सरकारमधील मंत्री अनिल विज यांनी नरेंद्र मोदी हा गांधींपेक्षा मोठा ब्रॅंड असल्याचं सांगितलं. तसेच आता गांधींना खादी ग्रामोद्योगच्या कॅलेंडरवरूनसुद्धा हटवलं आहे, हळूहळू चलनी नोटांवरूनसुद्धा हटवलं जाईल असं सांगितलं. \n\nआपल्या विधानाची मोडतोड करून ते प्रसिद्ध करण्यात आलं अशी सारवासारव त्यांनी नंतर केली होती. अनिल विज यांना संघानी अभाविपमधून भाजपात पाठवलं होतं. त्यांना सर्व राजकीय दीक्षा संघाच्या शाखांमध्येच मिळाली होती.\n\nकेवळ हे भाजप नेतेच नाही तर रा. स्व. संघाचे दिवंगत सरसंघचालक प्रोफेसर राजेंद्र सिंह ऊर्फ रज्जू भैय्यासुद्धा \"गोडसे अखंड भारताच्या विचारांनी भारलेले होते. त्यांचं इप्सित ध्येय अयोग्य नव्हतं पण त्यांनी चुकीचा मार्ग अवलंबला\" असं म्हणायचे. \n\nभाजपसह रा. स्व.संघ आणि त्यांच्यासंबंधी असणाऱ्या संघटना नथुराममुळे नेहमी गोंधळलेल्या स्थितीत असतात. ते कधी खुलेपणाने गोडसेंची पूजा करू शकत नाहीत की टीका करू शकत नाहीत. \n\nमोदी आणि शाह यांच्या विधानाकडे लक्ष दिलं तर त्यामध्ये महात्मा गांधींची प्रशंसा आणि त्यांच्याप्रती भक्ती दाखवणारे शब्द दिसतील पण नथुराम गोडसे आणि गांधीहत्येला प्रेरणा देणाऱ्या विचारांवर टीका करणारे कडक शब्द कधीतरीच दिसतील. संघ, भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे बरेचसे समर्थक सोशल मीडियावर खुलेपणाने गोडसेच्या बाजूने बोलताना दिसतात. त्यातील अनेक लोकांना खुद्द पंतप्रधान मोदी ट्विटरवर फॉलो करतात.\n\nगोडसे आणि त्यांच्या विचारप्रवाहावर खुलेपणाने टीका करून मोदी आणि शाह स्वतःला या समर्थकांपासून दूर करू इच्छित नाहीत...."} {"inputs":"...रोना व्हायरसची बाधा झाली आहे, हेही शोधून काढता येत नाही. या टप्प्यात संक्रमण जाणं आपल्या सगळ्यांसाठी धोकादायक आहे. या टप्प्यात संक्रमण पोहोचल्यास विषाणूने चांगलेच हातपाय पसरल्याचं लक्षात येतं.\n\nचौथा टप्पा म्हणजे पेशंट्सची संख्या झपाट्याने वाढत जाणे. तेव्हा आपण साथ आली असं म्हणतो. या टप्प्यांपर्यंत चीन पोहोचला होता. जेव्हा समाजात सगळीकडून हजारो किंवा लाखो पेशंट्स येऊ लागतात आणि हजारोंचा मृत्यू होऊ लागतो, तेव्हा तो चौथा टप्पा असतो. या टप्प्यात विषाणूचा संसर्ग कमी करणं किंवा मृत्यूचा दर आटोक्यात आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारतात या विषाणूचा प्रसार तिसऱ्या टप्प्यात गेला आहे. भारत सरकारने यावर आक्षेप घेतला. भारत तिसऱ्या टप्प्यात गेला तर आम्ही स्वतः जाहीर करू, असं सरकारच्या वतीने आरोग्य मंत्र्यालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल म्हणाले.\n\nनरेंद्र मोदी\n\nमग काही तासातच जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHOने स्पष्टीकरण दिलं की भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालेलं नाहीये. भारतात कम्युनिटी ट्रान्समिशन नव्हे तर 'क्लस्टर ऑफ केसेस' सापडल्याची सारवासारव जागतिक आरोग्य संघटनेने केली. म्हणजे काही विशिष्ट ठिकाणी कोरोना पेशंट्सचे समूह आहेत,पण हा रोग असून समाजात सर्वत्र पसरलेला नाही, असं WHOने म्हटलं.\n\nमुंबई-महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात?\n\nमुंबईत कोरोना पेशंट्सचा आकडा झपाट्याने वाढतोय. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शाह यांनी न्यू इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटलं की \"मुंबईत समूह संसर्ग झालाय,पण तो मोठ्या प्रमाणात नाहीये.\"\n\nमुंबईत वरळी, धारावीसारख्या ठिकाणी अनेक रुग्ण आढळले आहेत, जे कधी परदेशात गेले नव्हते किंवा परदेशात गेलेल्या कुणाच्या संपर्कात आले नव्हते. तिथे आता राज्य सरकारने क्लस्टर कंटनेमेंट प्लॅन लागू केला आहे. आपण मुंबईत तिसऱ्या टप्प्याच्या आगदी उंबरठ्यावर उभे आहोत, असं सत्ताधारी आणि विरोधकही मान्य करतात.\n\nउद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये जलसंपदा मंत्री असणाऱ्या जयंत पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की,सार्वजनिक सुविधांचा वापर केला की या रोगाचा प्रसार होतो हे आपल्या लक्षात आलेलं आहे. धारावीमध्ये तसंच झालं. दाटवस्तीमध्ये कोव्हिड-19जायला नको होतो पण दुर्दैवाने गेलाय. त्याठिकाणी सरकारने तातडीने विविध पावलं उचलली आहेत.\n\n\n\nदुसरीकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की, मुंबईत होणारी वाढ ही गंभीर बाब आहे. मुंबई ही कम्युनिटी स्प्रेडच्या उंबरठ्यावर उभी आहे. एक चूक जरी केली तर कदाचित याहीपेक्षा भयानक स्थितीचा सामना करावा लागेल.\n\nतिसऱ्या टप्प्यात मुंबई कधीही जाऊ शकते, याची राज्य सरकारला जाणीव आहे, म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी आता माजी सैनिक, माजी आरोग्य सेवकांना सेवेत रुजू होण्याचं आवाहन केलंय. जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी आरोग्य सुविधेचं प्रशिक्षण घेतलेल्यांनी या युद्धात सहभागी व्हावं असं आवाहन करताना आपली महाराष्ट्राला गरज आहे, असं भावनिक आवाहनही केलं.\n\nहजारो आशा वर्कर्स आणि होम गार्ड्सचं..."} {"inputs":"...रोप आहे.\n\nहा डेटा एका प्रश्नोत्तर चाचणीद्वारे मिळवण्यात आला, त्यात फेसबुकच्या वापरकर्त्यांना काही प्रश्नांची उत्तरं द्यायला सांगितलं होतं. \n\nही प्रश्नचाचणी अशा रितीने तयार करण्यात आली होती की, त्यात सहभागी होणाऱ्या वापरकर्त्यांच्या डेटासोबतच त्यांच्या मित्रमैत्रिणींचा डेटाही कंपनीकडे जमा होत होता. \n\nकेम्ब्रिज अॅनालिटिकाने 8.7 कोटी वापकर्त्यांचा डेटा गैरप्रकारे जमवल्याचा अंदाज फेसबुकने वर्तवला होता.\n\n2018 साली उघडकीस आलेल्या या घोटाळ्याचा तपास अमेरिकेच्या संघराज्यीय व्यापार आयोगाने (फेडरल ट्रेड क... उर्वरित लेख लिहा:","targets":"तिशय वेगाने लाखो-करोडो लोकांपर्यंत पोचून फेसबुकने मिळवलेलं यश अतुलनीय म्हणता येईल असं आहे.\n\nया अतुलनीय यशावर प्रश्नचिन्हंसुद्धा उपस्थित केली गेली आहेत. यातील सर्वांत ताजं प्रकरण फेसबुकच्या सर्वांत मोठ्या बाजारपेठेशी- म्हणजेच भारताशी, भारतीय लोकशाही व्यवस्थेशी आणि भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेल्या 'अभिव्यक्ती स्वातंत्र्या'च्या मौलिक अधिकाराशीही संबंधित आहे. \n\nभारतातील सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांनी केलेल्या 'द्वेषमूलक वक्तव्यां'कडे 'काणाडोळा' करून फेसबुकने द्वेषमूलक वक्तव्यांशी संबंधित नियम धाब्यावर बसवले, अशा आरोपांवरून ताजा वाद उफाळला.\n\nअमेरिकेतील वर्तमानपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने ऑगस्टमध्ये 'फेसबुक हेट-स्पीच रूल्स कोलाइड विथ इंडियन पॉलिटिक्स' अशा मथळ्याची एक बातमी दिली होती. फेसबुकने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची व संघविचारांशी जवळीक असलेल्या सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची (भाजप) मदत केल्याचा दावा या बातमीत होता.\n\nद्वेष पसरवणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांच्या पोस्ट काढून टाकल्या, तर 'भारतातील कंपन्याच्या कारभारावर परिणाम' होईल, अशी चिंता कंपनीने व्यक्त केली होती, असा दावा फेसबुकमधील एका अधिकारी व्यक्तीच्या हवाल्याने बातमीत नमूद केला होता. \n\nफेसबुक-इंडियातील सार्वजनिक धोरण विभागाच्या प्रमुख अंखी दास यांनी तीन हिंदू राष्ट्रवादी संघटनांवर आणि लोकांवर 'द्वेषमूलक अभिव्यक्ती'च्या नियमांनुसार कारवाई केली नाही, असं या बातमीत म्हटलं होतं. भाजपच्या अनेक नेत्यांवर द्वेषमूलक वक्तव्यांच्या प्रकरणी कंपनीद्वारे कारवाई होऊ नये, अशी तजवीज त्यांनी केली.\n\nहे लोक किंवा या संघटना 'द्वेषमूलक वक्तव्यं' करत असल्याचं फेसबुकमधील कर्मचाऱ्यांनी अंखी दास यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं, असं वॉल स्ट्रीट जर्नलमधील बातमीत म्हटलं आहे.\n\nतेलंगणमधील भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांच्या विरोधात फेसबुकचे द्वेषमूलक वक्तव्यांशी निगडित नियम लागू करायला अंखी दास यांनी विरोध केला होता, कारण \"असं केल्यास कंपनीचे भाजपशी असलेले संबंध बिघडतील अशी भीती\" त्यांना वाटत होती आणि याचा कंपनीच्या कारभारावर विपरित परिणाम होईल, असं त्यांचं म्हणणं होतं, यावर सदर बातमीत भर दिला आहे. \n\n\"रोहिंग्या मुसलमान स्थलांतरितांना गोळ्या घालाव्यात\" असं मत देणारी 'चिथावणीखोर' पोस्ट टी. राजा सिंह यांच्या फेसबुक खात्यावर प्रसिद्ध झाली होती.\n\nवॉल स्ट्रीट जर्नलमधील बातमी प्रकाशित..."} {"inputs":"...रोबर सरकार स्थापन झाल्यानंतर स्पष्ट भूमिका घेण्यात शिवसेनेची थोडी अडचण झाल्याचं दिसतं.\n\n1980 च्या दशकात शिवसेनेनेही हा यू टर्न घेतला होता. मराठीचा मुद्दा बाजूला सारत हिंदुत्ववादीची भूमिका स्विकारली होती.\n\nराज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे\n\n\"मनसेसाठी हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारणं सोपं नसेल. त्यासाठी त्यांना मराठी माणसाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष करून हिंदी भाषिकांना आपलेसे करावं लागेल,\" असं धवल सांगतात.\n\nशेतकऱ्यांचे प्रश्न, शिक्षण, रोजगार, पाणी टंचाई, नागरी समस्या या जनतेच्या मुळ समस्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोबत जाण्याबाबत सध्यातरी काही प्रस्ताव नाही. जेव्हा अशी वेळ येईल तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे निर्णय घेतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...रोबरीनं पगार दिला जाऊ नये. कारण त्यांना मातृत्वाच्या रजेसारखे अनेक लाभ मिळत असतात. पुरूषांच्या बरोबरीनं पगार देऊन मी कोणत्याही महिलेला कामावर ठेवणार नाही.\"\n\n3. लष्कराच्या अधिकारांचं समर्थन \n\n2016 साली तत्कालिन राष्ट्रपती डिल्मा रोसेफ यांच्याविरोधातील महाभियोगावर मतदान सुरू होतं. त्यावेळी बोल्सोनारोंनी दिवंगत नेते कर्नल एलबर्टो उस्तरांना आपलं मत दिलं होतं. एलबर्टो ब्राझीलमधील वादग्रस्त नेते होते. त्यांच्यावर देशात लष्करी राजवट असताना कैद्यांचा छळ केल्याचा आरोप होता. \n\nगेल्या काही वर्षांत त्यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्क वूड, लायम प्लंकेट, जोफ्रा आर्चर आणि ख्रिस वोक्स यांच्या बरोबरीने राखीव खेळाडू म्हणन टॉमची वर्ल्ड कप संघात निवड होणं हे त्याच्या सातत्यपूर्ण खेळाचं प्रतीक आहे. \n\nजेसन रॉय\n\nपिचवर येता क्षणापासून दे दणादण बॅटिंग करणारा जेसन रॉय हा वीरेंद्र सेहवाग स्टाईल शैलीतला. चार वर्षांपूर्वी वर्ल्ड कपच्या प्राथमिक फेरीतून गाशा गुंडाळणाऱ्या इंग्लंडने त्यांच्या वनडे खेळण्याच्या दृष्टिकोनात मूलभूत बदल केला. जेसन रॉय या बदललेल्या दृष्टिकोनाचा पाईक आहे. आक्रमण हाच सर्वोत्तम बचाव या पद्धतीने खेळणारा जेसन प्रतिस्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशा रिस्टबँडसह खेळला होता.\n\nमोईन अली\n\n निष्पाप नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी मोईनने हे पाऊल उचललं होतं. उम्माह वेल्फेअर ट्रस्ट ही सामाजिक संस्था गाझामधील नागरिकांसाठी कार्य करतं. मोईनच्या रिस्ट बँडच्या लिलावातून 500 युरोचा निधी या संस्थेला मिळाला. दरम्यान मॅचदरम्यान राजकीय, धार्मिक, वर्णभेदात्मक कोणताही संदेश देणारा गणवेश अथवा साहित्य परिधान करू नये असा नियम आहे. रिस्ट बँडमुळे मोईन वादाच्या भोवऱ्यात सापडला. मात्र वादाची राळ बाजूला सारत मोईनने आपल्या कामगिरीने दखल घेण्यास भाग पाडलं. \n\nआदिल रशीद\n\nस्विंग गोलंदाजी ही इंग्लंड क्रिकेटची ताकद आहे. मात्र त्यांना चांगल्या लेगस्पिनरची आवश्यकता होती. आदिल रशीद नेमकेपणाने हेच काम करतो आहे. रशीदच्या गोलंदाजीवर धावा लुटल्या जातात असा आरोप होतो मात्र रशीद विकेट्स पटकावतो. खेळपट्टीवर स्थिरावलेल्या बॅट्समनना माघारी धाडण्याचं काम रशीद करतो. \n\nआदिल रशीद\n\nरशीदच्या गोलंदाजीवर सहजपणे धावा करता येतील या हेतूने बॅट्समन धोका पत्करतात. मात्र रशीद चतुर गोलंदाज आहे. वेगवान गोलंदाजांना पूरक ठरत रशीद मोक्याच्या क्षणी धावांना वेसण घालतो आणि विकेट्सही मिळवतो. यॉर्कशायर काऊंटीच्या मुशीत घडलेला रशीदचं मूळ पाकिस्ताना आहे. 1967 मध्ये त्याचे कुटुंबीय इंग्लंडला स्थलांतरित झाले. \n\nजोफ्रा आर्चर \n\nकॅरेबियन बेटांवरील बार्बाडोसच्या जोफ्रा आर्चरचा प्रवास थक्क करणारा आहे. भन्नाट वेग आणि त्याच्या जोडीला अचूकता हे जोफ्राचं वैशिष्ट्य. वयोगट स्पर्धा गाजवल्यानंतर जोफ्रा वेस्ट इंडिजसाठी U19 वर्ल्ड कप खेळला. मात्र वेस्ट इंडिजसाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण होणार हे लक्षात आल्यानंतर जोफ्राने इंग्लंडची वाट धरली. \n\nइंग्लंडमधील काऊंटी क्रिकेट गाजवल्यानंतर आर्चरच्या नावाची वर्ल्ड कपसाठी चर्चा सुरू झाली. इंग्लंडच्या संघात खेळायला पात्र ठरण्यासाठी सात वर्षांचं वास्तव्य आवश्यक आहे. आर्चरची गुणवत्ता आणि उपयुक्तता लक्षात घेऊन ईसीबीने क्वालिफिकेशन नियम शिथिल केला. \n\nमात्र वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या प्रोव्हिजनल संघात आर्चरची निवड करण्यात आली नाही. मात्र आयर्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत आर्चरने इंग्लंडसाठी पदार्पण केलं. वर्ल्ड कपसाठी डेव्हिड विलीच्या ऐवजी आर्चरची निवड करण्यात आली. \n\n2015 वर्ल्ड कपमध्ये प्राथमिक फेरीत गाशा गुंडाळल्यानंतर इंग्लंड क्रिकेटमध्ये महत्वपूर्ण बदल झाले. \n\nजोफ्रा आर्चर\n\nइंग्लंडचा संघ अगदी..."} {"inputs":"...र्ग वळवण्यात आले आहेत. अशी माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली.\n\nदुपारी 1.00 - मध्य रेल्वे उशिराने, तर हार्बर मार्ग बंद\n\nपावसामुळे मंदावलेली मध्य रेल्वेची वाहतूक दीड तास उशिराने होत आहे. तर, मानखुर्द स्थानकात पाणी साचल्यानं सीएसटी ते वाशी दरम्यानची वाहतूकही धिम्या गतीने सुरू आहे. त्याचबरोबर परळ स्थानकातील रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्यानं इथून होणारी वाहतूकही धिम्या गतीनं सुरू आहे.\n\nदुपारी 12.26 - वसई-विरार भागाचा वीज पुरवठा खंडीत\n\nमुंबई व उपनगरीय परिसरात सुरू असलेला सतंतधार पावस... उर्वरित लेख लिहा:","targets":"झालं होतं. अखेर यावर मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यावर शिक्षणमंत्र्यांनी शाळांच्या सुटीबाबत हा नवा निर्णय दिला. \n\nसकाळी 11.55 विरारमध्ये जनजीवन ठप्प\n\nविरार पश्चिमच्या जुना जकात नाका येथील कामनवाला नगर येथील सर्व रस्ते पाण्याखाली गेले आहेत. घरांमध्ये गुडघाभर पाणी शिरलं आहे आणि गाड्याही पाण्याखाली गेल्या आहेत. \n\nसुरक्षेच्या कारणास्तव गेल्या ४८ तासांपासून या परिसरातील वीज बंद करण्यात आली आहे. वॉटर प्युरिफायर चालवण्यासाठी आणि मोबाइल चार्ज करण्यासाठी इनवर्टरचा वापर केला जातोय, अशी माहिती या भागातील रहिवासी अभिषेक सावंत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\n\nसकाळी 11.15 शाळांच्या सुट्यांवरुन सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद\n\nपावसामुळे मुंबईचं जनजिवन विस्कळीत झालं असून सखल भागांमध्ये गुडघाभर पाणी साचलं आहे. मात्र, मुंबईतील शाळांना सुटी देण्यात येणार नसल्याचा निर्वाळा काही वेळापूर्वी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिला होता. \n\nमात्र, यावर आताच नागपूर येथे सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सभागृहात जोरदार चर्चा झाली. त्यात सत्ताधाऱ्यांमधील मतभेद उघड झाले. \n\nभाजपचे आमदार आशिष शेलार यांनी मुंबईची परिस्थिती बिकट झाली असून शाळांना तत्काळ सुटी द्यावी अशी मागणी सभागृहात केली. \n\nयावर, अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना उत्तर देण्यासाठी उभं राहावं लागलं. \n\nफडणवीस यावर म्हणाले की, \"मुंबईत 11 ठिकाणी पाणी साचलं आहे. त्यामुळे जर मुंबईत सुटी देण्यासारखी परिस्थिती असले तर शिक्षणमंत्र्यांनी याचा तत्काळ आढावा घ्यावा आणि सुटी घेण्याबाबत निर्णय घ्यावा.\" \n\nतसंच, अकरावी आणि बारावीच्या प्रवेशांसाठी अडचणी येणार असतील तर त्याची मुदत वाढवण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. \n\nत्यामुळे शिक्षणमंत्री शाळांना सुट्टी न देण्यावर ठाम असल्याचं दिसलं. तर, भाजपच्या शेलारांनी शाळांना सुट्टी देण्याची मागणी केली. यातून सत्ताधाऱ्यांमध्ये मतभेद असल्याची बाब पुढे आली.\n\nसकाळी 10.40 - मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने\n\nजोरदार पावसाचा फटका पश्चिम रेल्वेबरोबरच मध्य रेल्वेलाही बसला आहे. सायन-माटुंगादरम्यान, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटे उशिराने सुरू असल्याचं मध्य रेल्वेनं ट्वीट करुन स्पष्ट केलं. \n\nमध्य रेल्वेची वाहतूक सर्व ती काळजी घेऊनच सुरू ठेवल्याचं मध्य रेल्वेनं ट्वीटद्वारे सांगितलं. त्यामुळे पश्चिम रेल्वे बरोबरीनेच मध्य..."} {"inputs":"...र्गत रिझर्व्ह बँक केंद्र सरकारचे बॉन्ड पाहिजे त्या किमतीने खरेदी करू शकते. रिझर्व्ह बँकेसाठी केंद्र सरकारच्या कर्जाला सबस्क्राईब करणं सोपं जातं. अशा प्रकारे त्याचा व्याजदरसुद्धा प्रमाणित राहतो.\"\n\nपण राज्य सरकारांचे बाँड रिझर्व्ह बँक कधीच खरेदी करत नाही. केंद्र सरकारला ही पद्धत सुरू करायची आहे. पण या मार्गात असंख्य अडचणी आणि समस्या निर्माण होऊ शकतात, याची जाणीव केंद्राला झाली आहे.\"\n\nपण राज्यांना कर्ज देण्याचा केंद्राचा निर्णय अगदी योग्य असल्याचं सुभाष गर्ग यांना वाटतं. आताही केंद्र सरकारने 2.35 ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"जी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनीही ट्विटरवरून केंद्र सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं. \n\n\"सरकारने योग्य दिशेने पाऊल उचललं. मी पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांना दुसरं पाऊल उचलण्यासाठी आणखी एक पाऊल उचलण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारमधील विश्वास पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याची विनंती करतो,\" असं चिदंबरम म्हणाले.\n\nतज्ज्ञांच्या मते, ही केंद्र सरकारकडून झालेली सुरुवात आहे. येणाऱ्या काळात या समस्येतून मार्ग काढण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूने झाले पाहिजेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्टरला सांगितलं की शरिया कायद्यांतर्गत निकाह मुतासाठी निश्चित कालमर्यादा नाही. \n\nते सांगतात, \"एक पुरूष हव्या तितक्या महिलांशी विवाह मुता करू शकतो. तुम्ही एका मुलीशी अर्ध्या तासासाठीसुद्धा लग्न करू शकता आणि हा अर्धा तास संपताच तुम्ही दुसरा निकाह मुताही करू शकता.\"\n\nनिकाह मुतासाठी 9 वर्षांहून मोठी मुलगी चालते\n\nबीबीसीच्या रिपोर्टरने सैय्यद राद यांना विचारलं की यासाठी अल्पवयीन मुलगी शरिया कायद्याला मंजूर आहे का? यावर त्यांचं उत्तर होतं, \"फक्त तिचं कौमार्य भंग होणार नाही तेवढी काळजी घ्यायची.\"\n\nते म्हण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी केवळ मौलवीच निकाह मुता करवू शकतात.\"\n\nत्यांच्या मते यासाठी मौलवींना धार्मिक मान्यता मिळाली आहे. ते सांगतात, \"धर्माशी संबंधित व्यक्ती हे सांगतो की निकाह मुता हलाल (धर्मानुसार) आहे तर त्याला पाप मानता येत नाही.\"\n\nइराकमध्ये स्त्रियांसाठी आश्रम चालवणाऱ्या महिला अधिकार कार्यकर्त्या यानर मोहम्मद म्हणतात मुलींना माणूस न मानता 'विक्रीयोग्य वस्तू' मानलं जातं.\n\nत्या म्हणतात, \"यात मुलींचा काही विशिष्ट पद्धतीने वापर करण्याची परवानगी आहे. मात्र, त्यांची वर्जिनिटी अबाधित ठेवली जाते. जेणेकरून भविष्यात त्यांच्याकडून चांगली कमाई करता यावी. चांगली कमाई म्हणजे लग्न.\"\n\nत्या पुढे सांगतात, \"एखाद्या मुलीची व्हर्जिनिटी आधीच गेली तर तिला विवाहयोग्य मानलं जात नाही. शिवाय, तिचे कुटुंबीय तिला ठार करण्याची जोखीमही असते. मात्र, काहीही झालं तरी किंमत अखेर मुलगी किंवा स्त्रीलाच चुकवावी लागते.\"\n\nनिष्पाप मुलींचे दलाल\n\nडॉक्युमेंट्रीमध्ये मौलवींचा गुप्तपणे व्हिडियो शूट करण्यात आला. यात ते निकाह मुतासाठी अल्पवयीन मुली उपलब्ध करून देण्यासाठी तत्पर असल्याचं स्पष्टपणे दिसतं. \n\nयात एका अल्पवयीन मुलीची साक्षही आहे. यात ती मौलवीवर आपली दलाली करत असल्याचा आरोप करते आणि तिथे उपस्थित असलेले काही जण त्याला दुजोरा देतात.\n\nप्रतिनिधिक छायाचित्र\n\nयात एका अशा मौलवीचाही व्हिडिओ आहे ज्याने अंडरकव्हर रिपोर्टरसमोर त्या मुलीला आणलं जिला त्याने 24 तासांसाठीच्या निकाह मुतासाठी विकत घेतलं होतं. \n\nतो मौलवी दलाली करत होता, हे उघड आहे. \n\nअंडरकव्हर रिपोर्टरने निकाह मुता करण्यास नकार दिला तेव्हा मौलवी म्हणाले की तुम्हाला अल्पवयीन मुलगी आवडेल. मी तुमच्यासाठी अशी मुलगी शोधू का?\n\nप्रतिक्रिया\n\nलंडनमध्ये राहणारे इराकचे माजी शिया धर्मगुरू आणि इस्लामचे अभ्यासक गैथ तमीमी यांना निकाह मुतावर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणतात, \"ती व्यक्ती जे म्हणत आहे तो गुन्हा आहे आणि त्याला कायद्याने शिक्षा झाली पाहिजे.\"\n\nकाही इराकी शिया धर्मगुरूंनी लिहलं आहे की इस्लामी कायदा लहान मुलांसोबत फोरप्लेची परवानगी देतो. तमीमी यांनी शिया नेत्यांना या प्रथेविरोधात आवाज उठवण्याचं आवाहन केलं आहे. \n\nबीबीसी न्यूज अरबीने ज्या शिया मौलवींचा गुप्तपणे व्हिडियो शूट केला त्यापैकी दोघांनी स्वतःला शियांच्या सर्वोच्च नेत्यांपैकी एक अयातुल्लाह सिस्तानी यांचे अनुयायी असल्याचं सांगितलं. \n\nमात्र, अयातुल्लाह सिस्तानी..."} {"inputs":"...र्टलँडमधील मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या महत्त्वाच्या राज्यांमध्ये काँग्रेसने मंदिरांना भेटी दिल्या, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गौशाला सुरू करू, गोमूत्राचे व्यावसायिक पद्धतीने उत्पादन घेऊ, पडीक कुरणे ही गायरानांसाठी देऊ, गोहत्या प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करू अशी आश्वासनं मध्य प्रदेशसाठी जाहीर केलेल्या ११२ पानी 'वचनपत्रा'त दिली होती. \n\nराम आणि नर्मदा या मुद्द्यांचाही वापर काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात करून घेतला होता. वनवासात असताना श्रीराम जेथून गेले, त्या मार्गावरून 'रामपथ गमन' निर्मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"थांच्या शपथविधी सोहळ्यातील शंखनादांचे प्रतिध्वनी बराच काळ ऐकू येत राहतील. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र्टानं नोंदवलं आहे.\n\nकेतन तिरोडकर यांच्यासह अनेकांनी या आरक्षणाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. यावेळी मराठा आरक्षणाला विरोध करताना तिरोडकर यांनी राष्ट्रीय मागासवर्गीय जाती आयोगाच्या अहवालाचा दाखला दिला. मराठा ही जात नसून भाषिक गट असल्याचा दावा त्यांनी केला. \n\nनिवडणुका जवळ आल्यानं कोणताही अभ्यास न करता केवळ मराठा मतांवर डोळा ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची टीका त्यावेळी काँग्रेस-राष्ट्रवादीवर झाली. \n\n\"2014मध्ये घेण्यात आलेला मराठा आरक्षणाचा निर्णय निवडणुका डोळ्यापुढे ठेऊन घेण्यात आला. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर त्यासाठीची तरतूदही राज्य सरकारला करावी लागेल. तामीळनाडूत सध्या 69 टक्के आरक्षण असलं तरी त्यासाठी तेव्हाच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विशेष कायदा मंजूर करून घेतला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र्टी, लग्नं हे चित्रच समोर येतं. मराठी मालिकांमध्ये हे चित्र अपवादानं दिसत असलं, तरी हिंदी सीरिअल्सचा ढाचा बराचसा तसाच आहे. पण आता असे सीक्वेन्स पहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे शूटिंगच्या नवीन नियमांनुसार सध्या सेटवर 33 टक्के क्रू मेंबर्सनाच परवानगी आहे. त्यामुळे मुख्य कलाकार, तंत्रज्ञांची टीम यांनाच प्राधान्य दिलं जात आहे. 33 टक्क्यांच्या या नियमामुळे शूटिंगचा वेग नेहमीपेक्षा काही प्रमाणात कमी झाला आहे. \n\nदुसरं म्हणजे मालिकांच्या सेटवर 33 टक्क्यांचा हा नियम पाळत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली आहे. आमची कलाकारांची टीम मोठी आहे. पण सध्या दोनच मेकअपमन आणि दोनच हेअर ड्रेसर आहेत. त्यामुळे आम्हाला कामाची जबाबदारी विभागून घ्यावी लागत आहे. त्यातही आमचे सगळ्यांचे मेक अपचे सेट पूर्णपणे वेगळे ठेवण्यात आले आहेत. शिवाय आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप वेगळं आहे. सीरिअलप्रमाणे आमच्या कार्यक्रमात फिजिकली जवळ येण्याचे प्रसंग फार क्वचित असतात. \n\nअर्थात, आता आम्हाला पूर्वीसारखं एकमेकांसोबत एकत्र बसून गप्पा मारता येत नाहीत, असं त्यांनी आवर्जून नमूद केलं. \n\nकसं सांभाळणार आर्थिक गणित?\n\nइंडियन फिल्म अँड टीव्ही प्रोड्युसर्स कौन्सिलचे अध्यक्ष जमनादास मजेठिया यांनी गेल्या तीन महिन्यात टीव्ही इंडस्ट्रीला चारशे कोटी रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती दिली होती. \n\nगेले तीन महिने शूटिंग बंद होतं. त्यामुळे झालेलं नुकसान एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला शूट सुरू झाल्यानंतर स्टुडिओच्या भाड्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारापर्यंत होणारा खर्च आहे. शिवाय सरकारी गाइडलाइन्सनुसार सेटवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे, कर्मचाऱ्यांच्या राहण्याचीही व्यवस्थाही शूटिंगच्या ठिकाणाच्या जवळ करायची आहे. \n\nटीव्ही सीरिअल्सचं शूटिंग सुरू झाल्यानंतर सेटवर रोजंदारीवर काम करणारे अनेक स्थलांतरित मजूर परतले आहेत. पण त्यांना कमी पगारावर काम करावं लागत आहे. \n\n\"हे लोक दिवसातले 12 तास काम करत आहेत आणि त्यांच्या मजुरीमध्ये जवळपास 33 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. त्यांना दिवसाला हजार ते दीड हजार रुपयांच्या दरम्यान मजुरी मिळत आहे,\" अशी माहिती फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइजचे अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी दिली आहे. \n\nअनेक कलाकारांनाही पे कट तसंच मानधनाबद्दल चिंता वाटत आहे. टीव्ही इंडस्ट्रीमध्ये 90 दिवसांच्या चक्राप्रमाणे पैसे मिळतात. त्यामुळे आता शूटिंग सुरू झालं असलं तरी या नियमाप्रमाणे नेमके पैसे मिळणार कधी हा प्रश्नही कलाकारांना पडला आहे. \n\nअभिनेत्री हेमांगी कवीने काही दिवसांपूर्वी यासंदर्भात एक फेसबुक पोस्टही लिहिली होती. \n\nमात्र कोरोनाच्या काळात कलाकारांना 90 दिवसांच्या ऐवजी 30 दिवसांनंतर म्हणजे महिन्यानंतर मानधन दिलं जाईल, असा निर्णय निर्मात्यांच्या संघटनांच्या बैठकीत घेतला गेला होता. कोरोनाकाळात किमान तीन महिने तरी असंच मानधन दिलं जावं, असा प्रस्ताव आहे. \n\nमहाराष्ट्र सरकारसोबत झालेल्या बैठकीमध्ये निर्मात्यांच्या संघटनांनी विमा संरक्षणाच्या..."} {"inputs":"...र्ड दिसतो. त्या ब्लॅकबोर्डवर मुलांनी काहीतरी खरडलं आहे. एक जुना कॉम्प्युटरही आहे. पूनम ज्या पलंगावर बसल्या आहेत तिथे त्यांना सांभाळण्यासाठी बऱ्याच महिलाही आहेत. \n\nपूनम मोठमोठ्याने रडत आहेत. मधेच त्यांची शुद्ध हरपते. टिव्हीवर बातमी पाहिल्यापासून त्यांनी अन्नाचा कणही घेतलेला नाही. कुणी म्हटलंच तर \"ते आल्यावर त्यांच्यासोबतच जेवेन\" म्हणून सांगतात.\n\nचिंचोळ्या गल्लीत असलेल्या या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बऱ्याच जणांना पत्ता विचारावा लागला. लोकांनी रस्ता तर सांगितलाच. सोबत रतन लाल यांच्या आठवणींन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. काल रात्री आम आदमी पक्षाचे आमदार संजीव झा कुटुंबीयांची भेट घेऊन गेले. मात्र, दिल्ली पोलिसांनी या कुटुंबाला अजून कुठलीही माहिती दिलेली नाही. \n\nया परिसरातले लोक सोशल मीडियावर बरेच अॅक्टिव्ह आहेत. सर्वांच्याच मोबाईलवर हिंसाचाराशी संबंधित फोटो, व्हिडियो, बातम्या, अफवा असं बरंच काही येतंय. लोकांना सध्यातरी माहितीचा हाच एकमेव स्रोत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्णय घेतील असं वाटतं.\" \n\n\"कोरोनाच्या या संकटाच्या परिस्थितीत जर राज्यपालांनी निर्णय घेतला नाही तरी राजीनामा देऊन पुन्हा सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडेच जावं लागेल आणि पुढची प्रक्रिया होईल. त्यामुळे आताच्या परिस्थितीत राज्यपालांना निर्णय घ्यावा लागेल असं वाटतं,\" असंही अभय देशपांडे म्हणतात.\n\nराज्यघटनेत काय म्हटलंय?\n\nउद्धव ठाकरे यांचा कार्यकाळ संपत आलेला असताना राज्यपालांना हा अधिकार आहे का? राज्यपाल त्यांच्या अधिकारात जशी ही नियुक्ती करू शकतात तशीच नाकारू शकतात का? याबाबत घटनेत काय तरतूद आहे हेही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेशच्या राज्यपालांकडून विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्या नियुक्तीला अलाहाबाद कोर्टात याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं. \n\nपण चंद्रभान गुप्ता यांच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे त्याचं राजकारण आणि समाजकारणाचं काम लक्षात घेऊन कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आणि चंद्रभान गुप्ता यांची नियुक्ती योग्य ठरवली. \n\nत्यामुळे उद्धव ठाकरेंचीही अशीच नियुक्ती करणं शक्य आहे, असं भुरे यांना वाटतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्णयाबाबत कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल.\" त्यामुळे सरकार याबाबत कायदेशीर मार्गाने जाण्याचा विचार करू शकतं असंही सरदेसाई यांनी सूचित केले. \n\nविद्यार्थी आणि पालक संघटनांचा परीक्षेला विरोध का? \n\nराष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटना, विद्यार्थी भारती, प्रहार विद्यार्थी संघटना, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया अशा विविध विद्यार्थी संघटनांनीही परीक्षा घेण्याविरोधात आपली भूमिका स्पष्ट केलीय. \n\nUGC कडून परीक्षा घेण्याबाबत सूचना आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी संघटनेकडून मुंबईत जिल्हाधिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत असतात. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा समितीचे सदस्य आनंद मापूसकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"विद्यापीठ कायद्यानुसार कोणत्याही सरकारला शैक्षणिक निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत. कुलगुरु आणि कुलपती यांचा निर्णय विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांसाठी अंतिम मानला जातो. त्यामुळे विद्यापीठाच्या वित्त विभागा व्यतिरिक्त इतर शैक्षणिक कामकाजात उच्च व तंत्र शिक्षण विभाग हस्तक्षेप करू शकत नाही.\" \n\nत्यामुळे आता राज्य सरकारने थेट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मुळात असा अधिकार सरकारला आहे का? असा प्रश्न उपस्थित होतो. पण राज्यात कोरोना या साथीच्या आजाराचे संकट आहे. त्यामुळे आपतकालिन कायदा आणि एपिडेमिक कायद्याअंतर्गत सरकार काम करत आहे हेही वास्तव आहे. \n\nपदवी परीक्षांचे महत्त्व काय? \n\nजगभरात शैक्षणिक पदवी प्रमाणपत्राला (convocation certificate) अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. भारतात दहावी,बारावी आणि पदवी परीक्षा ही पारंपरिक शिक्षण पद्धती आहे. या परीक्षांचे प्रमाणपत्र आजही नोकरीसाठी आवश्यक असते. \n\nमग या परीक्षाच झाल्या नाही तर पुढे काय? पदवी प्रमाणपत्र मिळणार का? त्यावर परीक्षाच झाली नाही असा उल्लेख असेल का? असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. पण याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तसेच आता महाराष्ट्र सरकार परीक्षा घेण्याबाबत काय पाऊल उचलणार ? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. \n\nबीबीसी मराठीने राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्णी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"शिवसेनेचा सामाजिक पाया घट्ट आहे. चाळी,झोपडपट्टी, वाड्यांमध्ये शिवसेनेचा दांडगा जनसंपर्क आहे. लहान-मोठ्या कामासाठी शिवसेनेला हाक दिली जाते.\"\n\nहिंदुत्ववादी शिवसेनेने 2003 मध्ये मी मुंबईकर अभियान सुरु केले. मराठी माणूस आणि हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन पक्षाचा सामाजिक विस्तार करण्याचा हेतू होता. \"शिवसेनेच्या स्थापनेपासून पाहिलं तर पक्षाने कधीही गुजराती, मारवाडी, जैन लोकांच्या मुंबईतील वास्तव्यावरून प्रश्न उपस्थित केले नाहीत. दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय लोका... उर्वरित लेख लिहा:","targets":"जागा मिळाल्या. त्यावेळी शिवसेना आणि भाजप ही निवडणूक वेगवेगळी लढले असले तरी राज्यात असलेल्या युतीमुळे ते निवडणूकीनंतर मुंबई महापालिकेच्या सत्तेत एकत्र आले. \n\nशिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्याने राज्यातील सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपा सरकार स्थापन करु शकला नाही. त्यामुळे आता भाजपाने शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे.\n\n2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने अतुल भातखळकर यांची प्रभारी म्हणून नियुक्तीदेखील जाहीर केली आहे.\n\nत्यादृष्टीने आता शिवसेनेनेही तयारीला सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून शिवसेनेकडून 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' मोहीम सुरु करण्यात आली आहे.\n\nयासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी सांगितले, \"यापूर्वी बहुतांश गुजराती समाज भाजपसोबत होता. युती असल्यामुळे त्यांची मतंही सेनेला मिळत असत. पण आता शिवसेनेला भाजपचंच कडवं आव्हान असेल. त्यात काँग्रेसची भूमिका एकला चलो रेची असल्याने शिवसेनेला मुंबईतल्या इतरांना सोबत घ्यावंच लागेल.\"\n\nही पहिली वेळ नाही जेव्हा शिवसेना स्वतंत्र ही निवडणूक लढत आहे. 1984 साली शिवसेनेने भाजपबरोबर युती केली. परंतु भाजप पुलोदमध्ये सहभागी झाल्यानंतर ही युती तुटली. तेव्हा कमळाबाई आम्हाला सोडून गेल्या अशी प्रतिक्रिया बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती.\n\n1989 साली भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये पुन्हा युती झाली ती 25 वर्षे टिकली. 2014 साली भाजप आणि शिवसेनेने विधानसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या लढल्या. त्यानंतर ते पुन्हा एकत्र आले. 2019 साली शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली.\n\n1995 साली शिवसेना आणि भाजपा युतीची पहिल्यांदाच महाराष्ट्रात सत्ता आली. शिवसेनेचे मनोहर जोशी या पक्षाचे आणि या युतीचे पहिले मुख्यमंत्री झाले. मनोहर जोशी यांच्यानंतर अल्पकाळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले.\n\n2014 साली भाजपच्या देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस या युतीचे तिसरे मुख्यमंत्री झाले. मात्र 2019 साली शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यामुळे उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री झाले.\n\nज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"कुठलाही समाज एकगठ्ठा एकाच..."} {"inputs":"...र्तब झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनीही शिवसेनेत यावं अशी प्रतिक्रिया अर्जुन खोतकर, गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्यांनी दिली होती. याबाबत पंकजा मुंडे यांनी शिवसेनेचे आभार मानले आहेत.\n\n\"नाथाभाऊ पक्षातून जाणार नाहीत, अशी भूमिका मी वेळोवेळी घेतली. पण त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे मलासुद्धा धक्का बसला आहे. भाजपमध्ये पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. \n\nवंचित लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी राजकारणात आहे. हे काम मी शेवटपर्यंत करत राहीन, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. तसंच शिवसेनेत प्रवेश करण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्त्यांची फळी नव्हती. तरीही 32 वर्षांनंतर काँग्रेसची गुजरातमधली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. साधारण: गुजरातची जनता काँग्रेसविरोधी कौल देते. मात्र 2012च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचं मताधिक्य सहा टक्क्यांनी वधारलं. \n\n\"2014 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत अत्यंत खराब प्रदर्शन झालेल्या काँग्रेस पक्षाला गुजरात निवडणुकीच्या निमित्तानं संजीवनी मिळाली आहे, मात्र निवडणुकीत विजयासाठी त्यांना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल,\" असं राजकीय विश्लेषक नीरजा चौधरी यांनी सांगितलं. \n\nपुढच्या वर्षी चा... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्यवसायिक आणि व्यापार उदीम क्षेत्रातले मतदार घटल्यानं भाजप येत्या काळात आर्थिक सुधारणांसंदर्भात आस्ते कदम धोरण अवलंबण्याची शक्यता आहे.\n\nनोव्हेंबर 2016 मध्ये नोटबंदी तर चुकीच्या पद्धतीनं अंमलबजावणी करण्यात आलेला वस्तू आणि सेवा कर यांचा फटका भाजपला बसला आहे. देशभरात एकच बाजार आणि बाजारभाव असावा यादृष्टीनं वस्तू आणि सेवा कर लागू करण्यात आला आहे. \n\nमोदीप्रणित भाजपच्या केंद्रातल्या सरकारच्या उर्वरित कार्यकाळात कोणत्याही आर्थिक सुधारणा लागू होणे शक्य नाही. मतदारांचा खर्चाचा भार वाढण्याची शक्यता आहे. जीएसटीचे कठोर निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. \n\nअर्थव्यवस्था मंदीच्या वाटेवर आहे. बेरोजगारी वाढते आहे. जागतिक स्तरावर तेलाचे भाव चढे असल्यानं महागाई भडकू शकते. यामुळे आर्थिक पायाभूत व्यवस्थेला धक्का लागण्याची शक्यता आहे. अशावेळी मोदी आपली सुधारणावादी ही प्रतिमा बाजूला सारण्याची शक्यता आहे. \n\n2019 निवडणुका रंगतदार\n\nभाजपसाठी गुजरातचा निकाल धोक्याची सूचना आहे. गुजरात भाजपचं माहेरघर आहे. विधानसभा निवडणुकांमध्ये सलग सहावा विजय सुखावणारा असला तरी समाधानकारक नाही. कारण भाजपला दीडशे जागांची अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात त्यांना शंभरी ओलांडता आलेली नाही. \n\n2019 लोकसभा निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.\n\nदोन राज्यं जिंकणं हे भाजपसाठी पीछेहाट नाही, मात्र त्याचवेळी दोन्ही राज्यात पराभव काँग्रेससाठी पुनरागमन सुद्धा नाही. \n\n2019 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये काँग्रेस भाजपला आव्हान देऊ शकणार नाही असं अनेकांनी वर्तवलं होतं. पण गुजरातमधल्या प्रदर्शनानं पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे.\n\nभाजपची सत्ता उलथवून टाकण्यासाठी काँग्रेसला चालना मिळाली आहे. भाजप आणि सहयोगी पक्ष 19 राज्यात सत्तेवर आहे. \n\nनवीन वर्षात काँग्रेस आणि भाजप हे मातब्बर पक्ष विविध निवडणुकांच्या निमित्तानं एकमेकांसमोर पुन्हा उभे ठाकणार आहेत.\n\nराहुल आणि त्यांच्या पक्षानं डावपेचांमध्ये सुधारणा करून नवा दृष्टिकोन अवलंबल्यास या निवडणुका रंगतदार होऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदी 2019च्या निवडणुकीत पक्षाला एकहाती विजय मिळवून देतील असा विश्वास अनेक देशवासियांना होता. \n\nराष्ट्रीय राजकारणात सत्तासमीकरणांमध्ये बदल घडू शकतो असा शक्यतारुपी किरण तयार झाला आहे. यामुळे आगामी काळ रोमांचकारी असणार आहे, असं द प्रिंट न्यूजचे संपादक शेखर गुप्ता..."} {"inputs":"...र्थव्यवस्था डळमळीत असली, नागरिकांमध्ये असंतोष वाढतो आहे. मात्र तरीही इराण क्रांतिकारी साम्राज्य आहे. \n\nसध्याचं सरकार सहजासहजी सत्ता सोडण्यासाठी तयार नाही. इराणचं इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प (IRGC) अत्यंत मजबूत आहे.\n\nदेशांतर्गत दबाव कमी करताना अमेरिकेचं दडपण कमी करणं ही त्यांची मोहीम आहे. \n\nअमेरिकेला या क्षेत्रातून कमीतकमी इराकमधून बाहेर काढणं हे इराणचं लक्ष्य आहे. सुलेमानीच्या मृत्यूनंतर इराण या लक्ष्याच्या दिशेने आगेकूच करताना दिसत आहे. \n\nइराणमधली स्थिती\n\nइराणच्या दृष्टिकोनातून त्यांचे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ण डावपेचांची आवश्यकता आहे. \n\nअमेरिकेचं लष्कर\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी त्यांच्या सैनिकांना इराकमध्ये पाठवण्याऐवजी अमेरिकेतील बँकांमधील इराक सरकारची खाती फ्रीज करण्याची धमकी दिली आहे. \n\nइराकमध्ये अमेरिकेच्या सैन्याच्या उपस्थितीचा गर्भितार्थ आहे. अमेरिका आणि त्यांच्या सहकारी देशांनी इराकमध्ये इस्लामिक स्टेटच्या बंडखोरांविरुद्ध मोहीम हाती घेतली, तेव्हा ही दीर्घकालीन मोहीम असेल असं वाटलं होतं. आयसिसचे प्रमुख बगदादी यांच्या हत्येनंतर अमेरिकेचे सैनिक इराकमध्ये अनेक वर्ष असतील असंही बोललं जात होतं. \n\nइराकमधून अमेरिकेचं लष्कर परत गेलं तर आयसिसच्या प्रसाराला रोखणं कठीण होईल. सीरियातील पूर्व भागातील अमेरिकेच्या लष्कराची स्थिती बिकट होईल. \n\nसीरियातल्या अमेरिकेच्या लष्कराला इराकस्थित अमेरिकेच्या लष्कराकडून कुमक मिळते. अमेरिकेच्या सैनिकांच्या उपस्थितीवरून वादविवादाला सुरुवात ही फक्त सुरुवात आहे. यात अमेरिकेची हार झाली तर इराकसाठी विजयी क्षण असेल. \n\n4. अणुकरार खरी समस्या\n\nसध्याच्या समस्येचं मूळ मे 2018 मधल्या एका घटनेत आहे. त्यावेळी ट्रंप सरकारने इराणसह केलेल्या अणुकरारकडे दुर्लक्ष केलं. तेव्हापासून अमेरिका इराणच्या अर्थव्यवस्थेवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे इराण स्वत:च्या बळावर या प्रदेशात दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याअंतर्गत इराण कराराच्या कलमांचं उल्लंघन करत आहे. \n\nकरार संपुष्टात आला नसेल तर त्याचं कारण राष्ट्राध्यक्ष ट्रंपव्यतिरिक्त कोणालाही हा करार मोडावा असं वाटत नाही. यापुढे जोपर्यंत काही बदल होत नाही तोपर्यंत ही शेवटाची सुरुवात असेल. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nया अणुकराराचं महत्त्व आहे. अणुकरारापूर्वी युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते. इस्राइल इराणच्या अणुनिर्मिती तळांवर हल्ला करण्याची शक्यता होती. \n\nया अणुकरारात सामील देशांना जेवढं होईल तोपर्यंत बरोबर घेऊन जाण्याचा इराणचा प्रयत्न असेल. मात्र हे वेगाने मोठं होत जाणारं संकट आहे. \n\nअनेक युरोपियन देशांच्या प्रयत्नांनंतरही इराणची आर्थिक दबावातून सुटका होण्याची चिन्हं दिसत नाहीत. हा अणुकरार संपुष्टात येऊ शकतो आणि इराण अणुबाँबच्या निर्मितीच्या दिशेने जवळ जाऊ शकतो. \n\nअणुकराराचं काहीही होवो, राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या ध्येयधोरणांमुळे अमेरिका मध्य पूर्व आखातात संकटात अडकण्याची लक्षणं आहेत. दुसरीकडे अमेरिकेचं राष्ट्रीय धोरण..."} {"inputs":"...र्थिवाला अॅम्ब्युलन्समधून जबरदस्तीने नेण्यात आले. आम्ही त्यांना विरोध केला. आमच्या कुटुंबाला अंत्यदर्शन घ्यायचे आहे असल्याने विनंती केली. आम्ही सकाळीअंत्यसंस्कार करू असेही सांगितले पण डीएम आणि एडीएमने आमचे काहीच ऐकले नाही. आम्हाला न सांगता त्यांनी परस्पर जाऊन अंत्यसंस्कार केले.\"\n\nहाथरस पीडितेच्या गावात पोलीस\n\nपीडितेच्या कुटुंबाची चूक ?\n\nइंडिया टुडेच्या व्हिडिओ रिपोर्टमध्ये काही पोलीस कर्मचारी कुटुंबाला समजवताना दिसतात की रात्रीच्या वेळेस अंत्यसंस्कार करण्यास काहीही हरकत नाही.\n\nते सांगतात, \"समाजा... उर्वरित लेख लिहा:","targets":"रवर प्रश्न उपस्थित केले आहेत. \"भारत सर्वांचा देश आहे. इथे सगळ्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. घटनेने आम्हाला हा अधिकार दिला आहे,.\" \n\nहाथरसमध्ये पीडितेच्या पार्थिवावर जिथे अंत्यसंस्कार केले.\n\nराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून प्रतिक्रिया दिली आहे, \"उत्तर प्रदेश सामूहिक बलात्काराच्या दुर्देवी प्रकरणात रात्री अडीच वाजता पोलिसांनी अत्यंसंस्कार केले. कुटुंबाला यापासून वंचित ठेवले. राष्ट्रीय महिला आयोग याचा निषेध करते. कुटुंबाला अंत्यसंस्कारावेळी येऊ का दिले नाही? रात्री का केले गेले?\" \n\nराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उत्तर प्रदेश पोलिसांना सामूहिक बलात्कार प्रकरण आणि त्यानंतर करण्यात आलेल्या अंत्यसंस्कार प्रकरणी नोटीस पाठवली आहे. \n\nआयोगाने सांगितले, \"या घटनेने राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. राज्यात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्यामध्ये उच्च जातीच्या लोकांकडून दलितांसोबत भेदभाव करण्यात आला. त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. पोलीस आणि प्रशासनावरही आरोप करण्यात आले. मानवाधिकारांचेही हे उल्लंघन आहे.\" \n\nआयोगाने उत्तर प्रदेशच्या पोलीस महासंचालकांना कुटुंबाला सुरक्षा देण्यासाठी सांगितले आहे. तसेच या प्रकरणात चार आठवड्यांत उत्तर देण्यासाठी सांगितली आहे. \n\nउत्तर प्रदेश पोलिसांनी घाई गडबडीने आणि बळजबरीने केलेल्या अंत्यसंस्कारामुळे पोलीस काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत आहेत असे लखनौ हायकोर्टाचे वकील प्रियांशु अवस्थी यांना वाटते.\n\nते सांगतात, \"पीडितेच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार कुटुंबाच्या परवानगीनेच झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पोलिसांनी विधींनुसारअंत्यसंस्कार केले का? अत्यंसंस्कार कुणी केले? कारण कुटुंबीयांनी तर हे अमान्य केले आहे. पोस्टमॉर्टमनंतर नियमानुसार पार्थिव कुटुंबाकडे द्यावे लागते. पण असे केले गेलेका? पार्थिव कुटुंबाकडे दिल्याचा पोलिसांकडे काही पुरावा आहे का? घरी किती वाजता पोहचले? अशा काही कागदपत्रांवर पीडितेच्या वडिलांची स्वाक्षरी आहे का?\"\n\n\"पोलिसांनी सर्वकाही नियमानुसार केल्याचा दावा केला आहे. पण त्याचा काही पुरावा पोलिसांकडे आहे का? कुटुंबाने पंरपरेनुसार आणि सर्व विधी केल्यानंतर अत्यंसंस्कार केले याची व्हिडिओ साक्ष आहे का? पोलिसांना या प्रश्नांची उत्तरं..."} {"inputs":"...र्धेसाठी अधिकृत रंगसंगती गडद हिरवा रंग आणि जोडीला जांभळा, हे ही तेव्हाच ठरलं. इंग्लंडमधल्या उन्हाळी हंगामाच्या सुरुवातीला स्पर्धा घ्यायचं ठरलं. \n\nब्रिटिश उन्हाळ्याची सुरुवात आणि स्ट्रॉबेरीची सुरुवात एकत्र होते. त्यामुळे विम्बल्डन स्पर्धेदरम्यान स्ट्रॉबेरी क्रीम या पदार्थाचा जो प्रघात पडला, तो ही अगदी सुरुवातीपासूनच. \n\nपण ब्रिटिश खासियत किंवा बाणा हा की, विसाव्या शतकात टेनिसमध्ये हार्डकोर्ट आलं. व्यावसायिकतेमुळे जाहिरातदार आले, जगातले इतर सगळे खेळ आणि स्पर्धा बदलल्या. पण विम्बल्डन स्पर्धेनं या बद... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात आलं\n\nशिवाय तंत्रज्ञान म्हणाल तर कॅमेराच्या मदतीने बॉल रेषेच्या आत आहे की बाहेर, हे ठरवण्यासाठी Hawkeye प्रणाली, पावसामुळे वेळ वाया जाऊ नये, म्हणून कोर्टवर सरकतं छप्पर बांधण्याची कल्पकता, या सोयी टेनिसमध्ये सगळ्यांत आधी विम्बल्डनमध्येच पाहायला मिळाल्या. \n\nस्पर्धा जिथे होते ते ठिकाण आधुनिक असावं, यासाठी विशिष्ट कालमर्यादेत तिथल्या इमारतींची पुनर्बांधणी करण्यात आली आहे. जुन्याच्या जागी नवं सेंटर कोर्टही (स्पर्धेची फायनल होते ते मध्यवर्ती कोर्ट) तत्परतेनं उभं राहिलं आहे. \n\nब्रिटिश परंपरेनुसार कोर्टाची नावं नाहीत तर क्रमांक असतात. जुन्या खेळाडूंची नावं देणं इथं निषिद्ध आहे. त्यामुळे सेंट्रल कोर्ट बरोबरच कोर्ट क्रमांक 1, 2 आहेत. \n\nविम्बल्डनचे किस्से\n\nस्पर्धेचे नियम आणि त्यांचं पालन करताना काही मजेशीर घडलेले किस्सेही आहेत.\n\nमागच्याच वर्षीची गोष्ट. मुलांच्या गटात तिसऱ्या राउंडची मॅच सुरू होणार होती. 18 वर्षांचा ज्युरिक रोडिओनोव्ह त्यासाठी मैदानात उतरला. अचानक चेअर अंपायरने त्याला रोखलं.\n\nज्युरिककडून एका नियमाचा भंग झाला होता. टी-शर्ट आणि शॉर्ट्स पांढरी घालताना हा नियम अंडरवेअरलाही लागू आहे, हे तो विसरला. त्याने नियमाप्रमाणे बदल केल्यावर खेळ पुढे सुरू झाला. \n\nपुरुषांचा माजी चँपियन अमेरिकन खेळाडू आंद्रे आगासीला रंगांचं भारी वेड. विम्बल्डनचा पांढऱ्या टी-शर्टचा नियम त्याला झेपेना. 2000नंतर तो नियम अधिकच कडक केल्यावर आगासीने स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. \n\nपण तीन वर्षं फारकत घेतल्यानंतर स्पर्धेच्या लौकिकामुळे तो परतला. \n\nआणखी एक अमेरिकन खेळाडू आणि चँपियन जॉन मेकॅन्रोलाही पांढऱ्या कपड्यांचा नियम जाचक वाटतो. वेळोवेळी आधी खेळाडू म्हणून आणि आता समालोचक म्हणून त्यांनी तसं बोलून दाखवलं आहे. \n\nमहिलांमध्ये मार्टिना नवरातिलोवाने सर्वाधिक 9वेळा विजेतेपद पटकावलं आहे. महिलांच्या ट्रॉफीला रोझ वॉटर डिश म्हणतात.\n\nमहिलांमध्ये नऊ वेळा चॅम्पियन ठरलेली मार्टिना नवरातिलोवा हिच्या ड्रेसवर एकदा किया शब्द लिहिलेले होते. ही प्रायोजक कंपनी नाही, असं आयोजकांना पटवणं तिला खूपच कठीण गेलं. \n\nतिने शेवटी ड्रेसच बदलला. मॅच त्यासाठी बराच वेळ थांबली होती. \n\nविम्बल्डन हे लंडनच्या नैऋत्येला असलेलं उपनगर. आणि तिथलं हे स्टेडिअम म्हणजे भरवस्तीतलं ठिकाण आहे. त्यामुळे स्पर्धेच्या पहिल्या रविवारी शक्यतो इथे मॅच होत नाहीत. तो सुटीचा दिवस असतो...."} {"inputs":"...र्फ्यूचे पालन काटेकोरपणे करावे असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह प्रशासनाने केले आहे.\n\nजळगाव शहराच्या हद्दीत 11 मार्च रोजी रात्री आठ वाजेपासून जनता कर्फ्यू सुरू होणार असून तो १५ मार्च २०२१ रोजी सकाळी आठ वाजता संपणार आहे. या दरम्यान, आपत्कालीन सेवा वगळता अन्य सेवा बंद राहणार आहेत.\n\nकाय राहाणार बंद?\n\n• सर्व शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक संस्था\n\n• बाजार, भाजीपाला दुकाने, सलून, सर्व खासगी कार्यालये\n\n• धार्मिक स्थळे, सार्वजनिक कार्यक्रम, किराणा दुकाने आणि दारू दुकाने \n\n• ... उर्वरित लेख लिहा:","targets":"एप्रिल 2020मधलं नागपुरातलं लॉकडाऊनचं दृश्य\n\n10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना पालकांची परवानगी घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. तसंच नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा बंद राहणार आहेत. \n\nशहरातील आणि जिल्ह्यातील दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. विशेष म्हणजे 15 तारखेनंतर शहरात कोणतीही लग्न समारंभ होणार नाहीत. \n\nबार, खाद्यपदार्थांची दुकानं अशी ठिकाणं 50 टक्के क्षमतेने सकाळी 7 ते रात्री 9 सुरू ठेवण्यास परवानगी आहे.\n\n7. परभणीमध्ये 2 दिवसांचा लॉकडाऊन\n\nपरभणीमध्ये पालक मंत्री नवाब मलिक यांनी जिल्ह्यात आज (शुक्रनवार) रात्री बारा वाजल्यापासून सोमवारी म्हणजेच 15 मार्चपर्यंत दोन दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. \n\nपरभणीकरांनी कोरोनावर मात करण्यासाठी नियमाचं काटेकोरपणे पालन करावं असं आवाहन पालकमंत्र्यांनी केलंय. जर परिस्थिती हाताबाहेर गेली तर नाईलाजाने कडक लॉकडाऊन करण्याची वेळ येणार येईल, असंही पालकमंत्र्यांनी म्हटलंय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्बंध लादले होते. \n\nफेडरेशन ऑफ इंडियन एअरलाइन्समध्ये इंडिगो, स्पाइस जेट आणि गो एअर या कंपन्यांचाही समावेश होतो. \n\nविमानामध्ये गैरवर्तन करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी कठोर नियम बनविले जावेत आणि त्यांना नेमकी काय शिक्षा होईल हे निश्चित करण्यात यावं, अशी मागणी रवींद्र गायकवाड यांच्या प्रकरणानंतर एअर इंडिया आणि एफआयएच्या सदस्यांनी केली होती. \n\nसप्टेंबर 2017 मध्ये विमान कंपन्यांशी चर्चा केल्यानंतर नागरी हवाई वाहतूक मंत्रालयानं 'गोंधळ' घालणाऱ्या प्रवाशांविरोधात कारवाई करण्यासाठी काही नवीन नियम बनवले होते... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनीही तशीच कारवाई करण्याची आवश्यकता नाही. \n\nमात्र अनेक तज्ज्ञ या नियमांवर कठोर टीका करतात. सरकारनं नो-फ्लाय लिस्टमध्ये ज्या प्रवाशांची नावं टाकली आहेत, त्यांच्यावरील निर्बंधाचा कालावधी निश्चित करणं आवश्यक आहे. कंपनीवर हा निर्णय सोडणं चुकीचं आहे. \n\nकारण सहा महिन्यांनतर थेट दोन वर्षांपर्यंतची प्रवासबंदी हा मोठा कालावधी आहे. त्यामुळे विमान कंपन्या प्रवासबंदीसंदर्भात मनमानी निर्णय घेऊ शकतात. \n\nएअर पॅसेंजर असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक सुधाकर रेड्डींनी म्हटलं, की कोणत्या आरोपासाठी किती शिक्षा होणार, हे सरकारनं स्पष्ट करायला हवं. सरकारनं जो प्रस्ताव मांडला आहे, त्याची भाषा स्पष्ट नाहीये. जर एखादी व्यक्ती सहप्रवाशासोबत वाद घालत असेल, एखाद्याच्या खाजगीपणाचं उल्लंघन करत असेल किंवा गैरवर्तन करत असेल तर त्याची शिक्षा काय हे सरकारनं स्पष्ट करायला हवं. सगळ्याच आरोपांसाठी एकाचप्रकारची शिक्षा कशी असू शकते? \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्यता आहेच, मात्र यासाठी गेल्या काळातल्या काही गोष्टींचा संदर्भ लक्षात घेणे गरजेचे आहे, असं दैनिक लोकमतचे वरिष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांना वाटतं. \n\n\"गेल्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसला विरोध करण्यासाठी शेट्टी यांच्या पुढाकाराने महायुती स्थापन झाली. विशेष म्हणजे महायुतीची पहिली सभा इचलकरंजीमध्ये झाली त्यानंतर तपोवन मैदानावर झालेल्या सभेत नरेंद्र मोदी यांनी 'मेरे प्यारे मित्रट म्हणून राजू शेट्टी यांचा उल्लेख केला होता. मात्र गेल्या काही वर्षांत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंघटनेचे नेते अजित नरदे यांनी काही गोष्टींवर प्रकाश टाकला.\n\nते म्हणाले, \"निवडणुका म्हणजे बेरजेचं राजकारण असतं. अशा वेळी जातीयवादी पक्ष म्हणून विरोध करत संघटनेशी शेट्टी यांनी फारकत घेतली. पण हेच शेट्टी 2014 च्या निवडणूकीत भाजप-सेनेसोबत निवडणूक रिंगणात उतरले. त्यामुळं जर त्यांची ही भूमिका योग्य म्हणावी तर मग त्यावेळी शेतकरी संघटनेने भाजप-सेनेसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय अयोग्य नव्हता. येणाऱ्या काळात पुन्हा शेट्टी भाजपसेनेसोबत जाणार नाहीत असंही नाही. राजकीय गरज म्हणून ते हा निर्णय घेऊ शकतात.\" \n\nऊस आणि दूध उत्पादकांसाठी तत्कालीन सरकार विरोधात आंदोलन करत शेट्टी लोकप्रिय झाले. त्याचा परिणाम म्हणून ते संसदेत पोहोचले. \n\nपण त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टिका करणारे राजू शेट्टी यावेळी मात्र त्यांच्यासोबतच निवडणूक रिंगणात उतरले आहेत. यावर राजू शेट्टी यांनी आपली भूमिका बीबीसी मराठीला सांगितली. \n\nते सांगतात, \"मी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी चळवळ केली. त्यामागे व्यक्तीद्वेष नव्हता. तत्कालीन कृषीमंत्री असलेल्या पवारांवर मी टीका केली. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला टिका करावी लागली. आता आज सत्तेत असणाऱ्यावर टीका करावी लागते. बैलगाडीतून भ्रष्टाचाराचे पुरावे घेउन येणारे आज कुठे गेले? मी कालही भ्रष्टाचाराच्या विरोधात होतो आणि आजही आहे, मी फक्त शेतकऱ्यांच्या बाजूने लढणारा नेता आहे.\" \n\nमाने यांची तिसरी पिढी निवडणूक रिंगणात \n\nकाँग्रेसचे बाळासाहेब माने हे तब्बत पाच वेळा काँग्रेसचे खासदार राहिले. इचलकरंजी लोकसभा मतदारसंघ म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला होता. \n\nबाळासाहेब माने यांच्या निधनानंतर त्यांची सून निवेदिता माने यांनी उमेदवारी मागितली, पण काँग्रेसने ही उमेदवारी कल्लाप्पाणा आवाडे यांना दिली. त्यामुळे नाराज निवेदिता यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. \n\nधैर्यशील माने\n\nशिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून त्या लढल्या परंतु त्यांना यश आले नाही. त्यानंतर निवेदिता यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या सलग दोनवेळा खासदार म्हणून लोकसभेत गेल्या. पण तिसऱ्या वेळी शेट्टी यांनी माने यांचा पराभव केला. \n\nआता या निवडणुकीत निवेदिता माने यांनी आपला मुलगा धैर्यशील याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मागितलं होतं. मात्र शेट्टी यांच्यासोबत आघाडी केल्यानं हा मतदारसंघ राष्ट्रवादीने शेट्टी यांच्यासाठी सोडला.\n\nत्यामुळे नाराज..."} {"inputs":"...र्व वाटतो.\"\n\nकरण पुढे असं म्हणाला, \"माझ्यावर लोक जेव्हा टीका करायचे तेव्हा मला राग यायचा आणि मी रागाताच त्यांना प्रत्युत्तर द्यायचो. मात्र, आता मला त्याचं काही वाटत नाही. रोज सकाळी उठलो की मला कोणीतरी वाईट बोलत असतं आणि मला त्याबद्दल राग न येता आश्चर्य वाटतं.\"\n\nहार्दिक पांड्याचं 'ते' वक्तव्य आणि करणची माफी\n\nकरण जोहर यांच्यावर वेळोवेळी होणाऱ्या टीकेमागे ते सूत्रसंचालन करत असलेल्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमाचा मोठा हात आहे. \n\n'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"पत्नी मिरा कपूर यांनीही एकदा कॉफी विथ करणच्या पाचव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा भाग म्हणून करणने काही प्रश्न विचारायला सुरुवात केली. \n\nमात्र, यातला रँक इन ऑर्डर ऑफ टॅलेंटचा प्रश्न मिरानेच करणला विचारला. तिने यात अभिनेत्यांच्या यादीत अनेक अभिनेत्यांची नावं घेतली आणि शाहीदचं नाव टाळलं. \n\nयावर शाहीदने तिला त्याचं नाव का नाही घेतलं असा प्रश्न केला. यावर करण त्याच्या कोणत्याच कार्यक्रमात तुला पसंती देत नसल्याचं शाहीदला सांगितलं. यावर करणला आश्चर्यचकीत होण्यापलिकडे काही करता आलं नाही. यावेळी मीराने करणला घराणेशाहीवरूनही चिमटे काढले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्वांत दिग्गज नेते म्हणता येईल. पवारांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द ही जय-पराजयाची सरमिसळ आहे. राजीव गांधींनंतर 1991मध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर खरंतर शरद पवार त्यांच्या पंतप्रधान होण्याच्या स्वप्नाच्या अगदी जवळ येऊन ठेपले होते. सोनियांनी पंतप्रधान होण्यास नकार दिला होता. नवरा गमावल्याच्या दुःखात असणाऱ्या सोनियांना कशातही थेट हस्तक्षेप करायचा नव्हता.\n\nराजीव गांधी आणि सोनिया गांधी\n\nसुरेश कलमाडींसारखे पवार समर्थक सक्रीय झाले आणि वेळेआधीच मेजवान्या आयोजित करण्यात आल्या. दुःखाच्या या क्षणांमध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या नेत्यांना (तोपर्यंत तरी सोनिया) सांगितलं की मी द्रष्टा आहे, कारण या वाईनची निर्मिती करण्यासाठी मी 20 वर्षांपूर्वी एका इटालियन भागीदाराची नेमणूक केली होती.\" गेली अनेक वर्षं 'शरद सीडलेस' नावाच्या प्रजातीच्या द्राक्षांची लागवड आपण करत असून वाईन निर्मितीला प्रोत्साहन देत असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nदोनच दिवसांनी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक होती. गोव्यातल्या विधानसभा निवडणुकांसाठीचे उमेदवार नक्की करत असतानाच सगळ्यांना भारताच्या वर्ल्डकपमधल्या इंग्लंडसोबतच्या पहिल्या मॅचची उत्सुकता होती. शरद पवारांनी गालातल्या गालात हसत पाहिलं आणि सोनिया गांधींच्या परदेशी मुळाविषयी भाजपने सुरू केलेली मोहीम कशी दुर्गम गावांपर्यंत पोहोचलेली आहे, हे पी. ए. संगमांनी आपल्या धारदार शैलीत मांडायला सुरुवात केली.\n\nपवारांना काँग्रेसमधून काढण्यात आलं, पण सहा महिन्यांच्या कालवधीतच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सोनियांच्या नेतृत्वाखालील काँग्रेससोबत महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन केलं. \n\nअनेक वर्षांपूर्वी मिर्झा गालिबने लिहून ठेवलंय, \"हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले, बहुत निकले मेरे अरमान, लेकिन फिर भी कम निकले...\"\n\nपुन्हा एकदा 'किंगमेकर' होण्याची 79 वर्षांच्या पवारांची क्षमता आहे आणि 'ख्वाहिश'ही. ते नेमके कुणाची बाजू घेणार, हे वेळ आल्यावरच कळेल. आपल्या अनेक विरोधकांसोबतचा आणि मित्रांसोबतचा हिशेब चुकता करण्याचा पर्याय आता या मराठा नेत्याकडे आहे. आणि यासोबतच स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन प्राण फुंकण्याचाही.\n\n(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्वांसाठी उद्दिष्टच आहे,\"असं अब्दुल कलाम यांनी म्हटलं होतं. \n\nव्हिजन डॉक्युमेंटमध्ये असलेली भाकितं...\n\nभारत 2020 मध्ये जगातील पहिल्या चार अर्थव्यवस्थांमध्ये असेल आणि भारताचं दरडोई उत्पन्न हे 1540 डॉलर्स इतकं असेल भारताची, लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी असेल, तसेच पूर्ण जगातल्या जीडीपीच्या 4.07 टक्के हिस्सा भारताचा असेल, असं भाकित त्यांनी केलं होतं. भारत सध्या जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. \n\n2019 मध्ये भारताचं दरडोई उत्पन्न हे 2000 डॉलर्सहून अधिक होतं. वर्ल्ड बॅंकेनुसार भारताची लोकसंख... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिस्थितीचा मेळ बसत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती. त्याच बरोबर कृषी आणि उत्पादन क्षेत्राबाबत त्यांनी चिंता पण व्यक्त केली होती.\n\n 1995 च्या तुलनेत 2015 मध्ये कृषी क्षेत्राची प्रगती झाली आहे पण याहून आधिक चांगली कामगिरी करता येऊ शकते आणि शेतमजूर-शेतकरी जास्त उत्पन्न मिळवून श्रीमंत होऊ शकतो असंही त्यांनी म्हटलं होतं. \n\n'उद्दिष्ट गाठलं तरी थांबायचं नाही' \n\nउद्दिष्ट गाठलं तरी आपण थांबायची गरज नाही असं कलाम म्हणायचे. \n\n\"देशातील लोकांचं भलं व्हावं हे अनंत काळासाठी आपलं ध्येय असावं. ज्या तरुणांकडे ज्ञान, कौशल्य आणि प्रज्वलित मन आहे तेच लोक केवळ दीर्घकालीन ध्येय ठेऊन त्याचा पाठलाग करू शकतात.\n\n\"अशा अवस्थेला पोहोचण्यासाठी आपण एकमेकांचं सहाय्य करू शकतो. त्यासाठी आपण आपल्या उद्दिष्टांवरून ढळता कामा नये तसेच वेळोवेळी होणाऱ्या परिवर्तनाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे याकडेही लक्ष पुरवायला हवं,\" असं कलाम यांना म्हटलंय.\n\nदेशाला विकसित बनवण्यासाठी मी एकटाच काय करू शकतो असा विचार कधीही करू नका. तुम्ही ज्या क्षेत्रात असाल त्या क्षेत्रात तुमची कार्यक्षमता वाढवा सर्वांच्याच प्रयत्नांनी भारत विकसित देश होईल, असा विश्वास कलामांना होता. \n\nविकसित भारत म्हणजे आपण जगभरातल्या पाच सर्वांत मोठ्या अर्थसत्तांपैकी एक असू, संरक्षणाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण असू, कृषी, उत्पादन, सेवा क्षेत्रात या आघाड्यांवर भारत सक्षम असेल त्याच बरोबर विकसित कौशल्य असलेला रोजगार आपण निर्माण करू शकू या सर्व गोष्टी विकसित राष्ट्रात अंतर्भूत असायला हव्यात. \n\nभारत स्वतंत्र होण्याआधी भारताचे लोक ज्या तत्परतेनी आणि समर्पणभावाने झटले अगदी त्याच प्रमाणे आपण आपला देश विकसित करायचा आहे हे उद्दिष्ट ठेवलं तर ते नक्कीच आपण गाठू शकतो असं कलाम यांनी आपल्या व्हिजन 2020 मध्ये म्हटलं आहे. \n\n(संदर्भ - India 2020 - A vision for new millennium, Beyond 2020 - APJ Abdul Kalam with YS Rajan, Website - abdulkalam.com, tifac.org.in )\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्विचारासाठी का पाठवतात?\" असा सवाल स्टालिन दयानंद विचारतात. \n\nदरम्यान, भाजपचे ईशान्य मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी मेट्रो प्रकल्प पर्यावरणाला धोका पोहचवणार नसल्याचं स्थानिक मीडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे. \n\n'आरे'च्या जंगलावरून वाद कशासाठी? \n\nस्टालिन दयानंद लहानपणी आरे कॉलनीत अनेकदा शाळेच्या पिकनिकसाठी जायचे. ते सांगतात, \"ही एकच जागा होती जिथे तुम्ही सहज जाऊ शकायचा, झाडांवर चढू शकायचा किंवा झाडाखाली बसून खाऊ-पिऊ शकायचा आणि निसर्गाच्या जवळ राहू शकायचात.\" \n\n54 वर्षांचे स्टालिन आता याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"'चं जंगल इतकं महत्त्वाचं का आहे?\n\nआज आरे कॉलनी म्हणून ओळखला जाणारा हा भूभाग 1951 साली सरकारच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडे देण्यात आला होता. पण त्यातल्या मर्यादीत भागावरच गाई-म्हशींचे गोठे उभारण्याची, त्यांच्यासाठी कुरणं त्यार करण्याची परवानगी मिळाली. तर बाकीच्या भागात जंगल उभं राहिलं. \n\nमुंबईची मिठी नदीही याच आरे कॉलनीच्या जंगलातून वाहते. मुंबईत पडणारं पावसाचं पाणी समुद्रात नेणारी ही महत्त्वाची ड्रेनेज सिस्टिम आहे. \n\nया परिसरात बिबट्या, अजगरं असे जंगली प्राणीही राहतात. तसे पुरावे ठाणे वन विभागाच्या पाहणीत आढळून आले आहेत. पर्यावरणप्रेमी त्याविषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्याचेही प्रयत्न करत आहेत. पेशानं स्क्रीनरायटर आणि आरेतल्या जंगलाच्या संवर्धनासाठी काम करणारे यश मारवा सांगतात, \"आम्ही लोकांना इथे आणतो, त्यांना जंगलाची ओळख करून देतो. आरेच्या जंगलात ट्रॅपडोर स्पायडरसारखे अनेक कीटक आढळतात. जिथे मेट्रो कारशेड उभारली जाणार आहे, तिथेही बिबट्यांचा अधिवास आहे.\" \n\nआरे कॉलनीत पूर्वीपासूनच 29 आदिवासी पाडेही आहेत. तिथे पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांचं आयुष्य जंगलावर अवलंबून आहे. इथं राहणाऱ्या कोकणी आदिवासी समाजाच्या आशा भोये सांगतात, \"मुंबईचे नागरीक असूनही आम्हाला इथे प्राथमिक सुविधा मिळत नाहीत. आता मेट्रो अधिकारी आमचं जंगल आमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतायत.\" याआधी आरे कॉलनीतल्या आदिवसींचं दुसरीकडे पुनर्वसन करण्याचया प्रस्तावांनाही विरोध झाला होता. \n\n'आरे'विषयी परस्परविरोधी दावे\n\nआरे कॉलनीतल्या जंगलाला 'संरक्षित वनक्षेत्र' म्हणून जाहीर करण्याऐवजी आधी दुग्धव्यवसाय आणि मग अन्य प्रकल्पांच्या नावाखाली त्यातले छोटे भाग विकसित करण्याची संधी साधण्यात आली, असा दावा स्टालिन करतात. \n\n\"आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा नैसर्गिकदृष्ट्या एकाच जंगलाचा भाग आहेत. त्यामुळं आमचा लढा केवळ आरेपुरता मर्यादित नाही, तर तो राष्ट्रीय उद्यानाच्या संवर्धनासाठीही आहे. जनतेचं भलं करण्याच्या नावाखाली इथली जागा विकासकांना उपलब्ध करून दिली जाते आहे. हा जंगल नष्ट करण्याचा प्रयत्न आहे.\" असं स्टालिन म्हणाले.\n\nसेव्ह आरे मोहिमेच्या राधिका झवेरी नेमक्या प्रश्नावर बोट ठेवतात, \"आम्हाला इतके फ्लायओव्हर्स, महामार्ग, मॉल्स कशासाठी हवे आहेत? जितकी ओढ या गोष्टींची आहे, तितकी जंगलांची पर्वा का नाही? आम्ही जंगलांना महत्त्व का देत..."} {"inputs":"...र्वीचं ट्विंकी कापताना दिसतो. \n\nमधाबद्दल तर काय सांगायचं? मध आयुष्यात कधीच खराब होऊ शकत नाही. कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण शून्य असतं. \n\nयामध्ये अनेक नैसर्गिक संरक्षक घटक उपस्थित असतात. त्यामुळे यात जीवाणूंची वाढ होत नाही. \n\nजगातील सर्वात जुना मध इजिप्तच्या तूतेखामन थडग्यात आणि जॉर्जियातील बडप्पन मकबऱ्यात मिळालं आहे. \n\nहा मध 3 हजार वर्षं जुना आहे. अन्नपदार्थ साठवून ठेवण्याची पद्धत आजही तीच आहे, जी हजारो वर्षांपूर्वी वापरली जात होती. \n\nजमिनीत पुरून बर्फात ठेवणं...\n\nतेल, लोणी, तूप यांच्यासारखे पदा... उर्वरित लेख लिहा:","targets":"चा काळ जगासाठी अत्यंत कठिण आहे. याला तोंड देत आपलं आयुष्य सुरू आहे. \n\nपण भविष्यात अशी स्थिती पुन्हा निर्माण झाली. जर ताज्या अन्नाचा पुरवठा पूर्णपणे बंद झाला, अशा वेळी घरात साठवलेले सुके अन्नपदार्थ किंवा कोणत्याही सुपरमार्केटमधील डबाबंद अन्नपदार्थांचा वापर करून आपलं पोट भरता येऊ शकतं. \n\nते कितीही काळ साठवण्यात आलेलं असलं तरी त्यांचा उपयोग करता येऊ शकतो. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...र्षं लोटली. आणि जेव्हा निर्णयाचा क्षण आला तेव्हा ते म्हणाले की, भारताला इलेक्ट्रिक गाड्यांच्या बाबतीत स्वतंत्र धोरणाची गरज नाही.\n\nयामुळे अनेक वर्षांपासून कंपन्याही गोंधळात आहे - की इलेक्ट्रिक गाड्यांच्या संशोधन आणि निर्मितीसाठी गुंतवणूक करावी की नाही. त्यामुळे अधूनमधून सरकारच थोड्याथोडक्या प्रमाणात या ई-कार कंपन्यांकडून विकत घेत असते, पण अजूनही सामान्यांच्या हाती मनासारख्या आणि खिशाला परवडणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्या बाजारात आलेल्या नाहीत. \n\nमग प्रश्न पडतो, 2019 मध्ये तरी येणार का? शक्यता कमीच आहे, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दुसरी सर्वांत मोठी कार कंपनी असलेली ह्युंदाई मोटर्स आणि या कंपनीचे जुने आणि जवळचे संबंध आहेत. दोन्ही कंपन्या दक्षिण कोरियाच्या आहेत आणि दोन्ही कंपन्या एकमेकांचे अल्प भागीदार आहेत.\n\nकिया स्टिंगरे\n\nम्हणजे ह्युंदाईचे किया मोटर्समध्ये जवळजवळ 33 टक्के शेअर्स आहेत तर किया मोटर्स ह्युंदाईच्या 20हून अधिक कंपन्यांमध्ये भागीदार आहे.\n\nपण ही कंपनी गाड्या कोणत्या आणणार? सध्या तरी बेत आहे एक SUV आणण्याचा, जी कॉन्सेप्ट स्वरूपात दिल्ली ऑटो एक्सपोमध्ये गतवर्षी दाखवण्यात आली होती. तिचं नामकरणही अद्याप झालेलं नाही, पण सध्या तिला SP2 Concept हे टोपणनाव देण्यात आलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...र्स बॉस पंजाबकडे आहे. 7 मॅचमध्ये फक्त एकात विजय मिळवूनही पंजाबने गेलला अद्याप खेळवलेलं नाही.\n\n गेलच्या नावावर आयपीएल स्पर्धेत 125 मॅचेसमध्ये 4484 रन्स आहेत. यामध्ये 6 शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. पोट बिघडल्यामुळे गेल खेळू शकला नाही असं पंजाबचे कोच अनिल कुंबळे यांनी सांगितलं होतं. तूर्तास पंजाबने ख्रिस जॉर्डन, जेमी नीशाम, मुजीब उर रहमान, ग्लेन मॅक्सवेल, निकोलस पूरन यांना खेळवलं आहे. \n\nसंघ खरंच उत्सुक आहेत का?\n\nआयपीएलचा हंगाम मोठा असतो. यंदा बहुतांश खेळाडू कोरोनामुळे प्रदीर्घ काळ सराव करू श... उर्वरित लेख लिहा:","targets":"्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ऱ्या हरी शेषासायी यांनी बीबीसीला यासंदर्भात अधिक माहिती दिली. क्वेदो यांच्या भारत भेटीनंतर त्याच महिन्यात भारत हा व्हेनेझुएलाच्या खनिज तेलाचा सगळ्यात मोठा ग्राहक झाला. भारत दरदिवशी पाच ते सहा लाख बॅरल खनिज तेल खरेदी करू लागला. \n\nव्हेनेझुएलावर असलेल्या निर्बंधांची तसंच व्हेनेझुएलाशी व्यापारी संबंध असल्याने भविष्यात लागू होणाऱ्या निर्बंधांची भारताला चिंता आहे का?\n\nलहान कालावधी\n\nशेषसायी यांच्या मते व्हेनेझुएलाकडून कच्च्या तेलाची खरेदीत, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी या दोन भारतीय कंपन्यांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"एकादिवशी पाच लाख बॅरल तेलाचा पुरवठा करू शकतात. एवढं तेल पूर्वी व्हेनेझुएला अमेरिकेला दरदिवशी देत असे. तज्ज्ञांनी याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. \n\nव्हेनेझुएलाकडून खनिज तेलाची खरेदी बंद करावी यासाठी अमेरिका भारतावर सातत्याने दबाव टाकत आहे. \n\nदोन्ही देशांदरम्यान ट्रेडवॉरसारखी परिस्थिती आहे. भारताला मिळणाऱ्या सवलती बंद केल्या जातील असं अमेरिकेने काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं. याच्या अंतर्गत भारताला 5.6 अब्ज डॉलरची सूट मिळत होती. \n\nभारताचे विदेश सचिव विजय गोखले आणि अमेरिकचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेओ यांच्यात सोमवारी व्हेनेझुएलाशी व्यापारासंदर्भात चर्चा झाली. \n\nयाबैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना पॉम्पेओ म्हणाले, \"आम्ही भारताला तेच सांगितलं जे अन्य देशांना सांगत आहोत. मडुरो सरकारसाठी संजीवनी म्हणून तुम्ही काम करू नका.\" \n\nव्हेनेझुएलातील खनिज तेल उत्पादन होतं अशा ठिकाणांपैकी एक\n\n\"अमेरिकेने दबावतंत्र वाढवलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जीसारख्या कंपन्या व्हेनेझुएलाकडून तेलखरेदी बंद करतील\", असं गेटवे हाऊस ग्लोबल इंडियन काऊंसिलमध्ये ऊर्जा आणि पर्यावरण विषयातील तज्ज्ञ अमित भंडारी यांनी सांगितलं. \n\n''भारताच्या बाबतीत सरकार व्हेनेझुएलाशी तेलाबाबत कोणतीही चर्चा करणार नाहीत. मात्र तेल कंपन्या यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात. कोणत्याही कंपनीकडून अमेरिकेच्या प्रतिबंधांचं उल्लंघन झालं तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होऊ शकते. बीएनपी पारिबा बँकेवर अशीच कारवाई झाली होती. या बँकेने अमेरिकेने प्रतिबंध लागू केलेल्या इराण, उत्तर कोरिया आणि क्युबा या देशांशी व्यवहार केला होता. त्यावेळी अमेरिकेने बँकेला 890 कोटी अमेरिकन डॉलर्सचा दंड केला होता'', असं अमित यांनी सांगितलं. \n\nकोणतीही भारतीय कंपनी अमेरिकेच्या आर्थिक संरचनेत आपली पकड सैल होण्याचा विचारही करू शकत नाही असं अमित यांनी स्पष्ट केलं. भारतीय कंपन्या व्हेनेझुएलाकडून खनिज तेल खरेदीचं प्रमाण कमी करू शकतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ऱ्यांना भरावयाचा आहे, तर रबी हंगामासाठी 1.5 टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे.\n\nत्यानंतर नगदी पिकांसाठी खरीप हंगामाकरता विमा संरक्षित रकमेच्या 5 टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे, तर रबी हंगामासाठी तितकाच म्हणजे 5 टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावयाचा आहे.\n\nउर्वरित हप्त्याची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून दिली जाणार आहे. आता हे एका जिल्ह्याचं उदाहरण पाहून समजून घेऊया.\n\nबुलडाणा जिल्ह्यासाठीची कंपनी आणि विमा हप्त्यासंबंधित माहिती\n\nपीक विमा योजनेअंतर्गत बुलडाणा जिल्ह्यासाठी \"रिलायन्स इंशुरन्स कं... उर्वरित लेख लिहा:","targets":"सरकार केंद्र किंवा CSC म्हणजेच कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात.\n\nदुसरं म्हणजे बँकेत, तसंच विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त पंतप्रधान पीक विमा योजनेच्या वेबसाईटवर शेतकरी स्वत: अर्ज करू शकतात. यालाच National Crop Insurance Portal (NCIP) म्हणतात.\n\nपण, ज्यावेळेस मी या योजनेच्या वेबसाईटवर जाऊन माझ्या वडिलांचा अर्ज करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथं स्पष्ट मेसेज आला की, \"Direct online enrollment for farmers On National Crop Insurance Portal (NCIP) is temporarily not available for the States of Maharashtra and Odisha on account land record integration process being going on for this facility. The farmers can therefore get enrolled through other channels of enrollment like banks, CSC or insurance intermediary.\"\n\nम्हणजेच, \"जमीन दस्तऐवज एकीकरण प्रक्रिया चालू असल्याने महाराष्ट्र व ओडिशा राज्यांतील शेतकऱ्यांसाठी राष्ट्रीय पीक विमा पोर्टलवरील (एनसीआयपी) थेट ऑनलाईन नोंदणी सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे या राज्यातले शेतकरी सध्या बँका, सीएससी किंवा विमा मध्यस्थांमार्फत नोंदणी करू शकतात.\"\n\nNational Crop Insurance Portal\n\nयाचा अर्थ केंद्र सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्याला जमिनीची माहिती द्यावी लागते. ही माहिती सातबारा आणि आठ-अ वर उपलब्ध असते. सध्या महाराष्ट्र सरकार ही माहिती डिजिटल स्वरुपात उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे जेव्हा केव्हा केंद्र सरकारच्या योजनेसाठी एखादा शेतकरी अर्ज करेल, तेव्हा त्यानं गट क्रमांक आणि खाते क्रमांक टाकला, की ही डिजिटल स्वरुपातली कागदपत्रं केंद्र सरकारला आपोआप उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करत आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये शेतजमिनीच्या माहितीचं एकत्रीकरण सुरू आहे. एकदा का ते पूर्ण झालं की शेतकरी स्वत:हून या पोर्टलवरून नोंदणी करू शकतील.\n\nया योजनेसाठी जेव्हा तुम्ही नोंदणी करायला जाल, तेव्हा आधार कार्ड, 7\/12 उतारा, भाडेपट्टा करार असलेल्या शेतकऱ्यांचा करारनामा, पेरणी घोषणापत्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स ही कागदपत्रं सोबत न्यावी लागणार आहेत.\n\nयोजनेसाठी अर्ज करायचा की नाही?\n\nपीक विमा योजनेत सहभाग नोंदवायचा की नाही याबाबत अनेक मतभेद आहेत. मागच्या वर्षी बीबीसी मराठीनं अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला. त्यांचं..."} {"inputs":"...ऱ्यांना याबाबत विचारलं पाहिजे, असं भावना गवळी म्हणाल्या. \n\n'तात्काळ शाळा बंद केली, योग्य कार्यवाही केली'\n\nसातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील सेवागिरी विद्यालयात 25 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं आढळून आलं होतं. \n\nयाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका संध्या चौगुले यांनी दिली. \n\nसर्वप्रथम 13 फेब्रुवारी रोजी एक विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं शाळेला समजलं. तिच्या आजोबांसह इतर कुटुंबीयांनाही कोरोन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगितलं, \"आम्ही याविषयी अधिक माहिती घेत आहोत. शाळांना कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या. स्थानिक प्रशासानाने याची जबाबदारी घेणं अपेक्षित आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यानंतर आम्ही स्पष्ट बोलू.\"\n\nत्याचप्रमाणे कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ऱ्यांवरचा दबाव वाढत होता. \n\nफाळणीनंतर दोन्ही देशातल्या अनेक स्त्रिया गायब झाल्या.\n\n'टॉर्न फ्रॉम द रुट्स: अ पार्टिशन मेमॉयर' या पुस्तकात कमल पटेल यांनी त्यावेळच्या स्त्रियांच्या अवस्थेचं वर्णन केलं आहे. फळांच्या अदलाबदलीप्रमाणे महिलांची अदलाबदली होते असं त्यांनी या ऑपरेशनचं वर्णन केलं आहे.\n\nया पुस्तकाच्या प्रकाशक रितू मेनन यांनीही भूमिका मांडली. कमला पटेल यांनी सुटका करून आणलेल्या स्त्रियांना निर्वासितांच्या छावणीतून पळून जाण्यात मदत केली. \n\nजेणेकरून या स्त्रिया ज्या ठिकाणहून सुटका झाली आहे तिथे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी कमल पटेल तातडीने निघाल्या. मात्र तोपर्यंत तिकडचं चित्र पूर्णत: बदललं होतं. इस्मतचं बोलणं आणि कपडे दोन्ही बदललं होतं. \n\nइस्मत हात उंचावून रोखून म्हणाली, या स्त्रियांनीच मला पाकिस्तानला येऊ दिलं नाही. मी वारंवार विनंती केल्यावरही मला इकडे येऊ दिलं गेलं नाही. \n\nजीतूचं नाव ऐकताच तिचा तिळपापड झाला. त्या गद्दार माणसाचं मी तोंडही पाहू इच्छित नाही. माझ्यात ताकद असती तर त्याचे तुकडे तुकडे केले करून कुत्र्यांना खायला दिले असते. \n\nपाकिस्तानाला परतल्यानंतर इस्मतचं वागणं आणि कपडेही बदलले.\n\nइस्मतचं बोलणं जीतूच्या कानावर पोहोचलं आणि तो तातडीने लाहोरला पोहोचला. इस्मतवर आईवडिलांचा दबाव आहे. मी बरोबर असतो तर ती असं बोललंच नसती असं जीतू म्हणाला. \n\nजीतू तिथे पोहोचेपर्यंत इस्मतचे घरचे तिथून गायब झाले होते. \n\nलाहोरमध्ये जीवाला धोका असूनही जीतूने इस्मतला शोधण्याचे सगळे प्रयत्न केले. \n\nकमला पटेल यांनी त्याला अनेकदा समजावलं. फाळणीचा हिंसाचार शमला नव्हता. \n\nजीतू म्हणाला, 'माझं आयुष्य बरबाद झालं आहे. मी मेलो तरी काय फरक पडणार आहे? '.\n\nजीतूचं आयु्ष्य उद्ध्वस्त झालं\n\nप्रचंड पैसा खर्च झाला. जीतूला क्षयरोग झाला. \n\nपाच वर्षानंतर कमला पटेल यांनी जीतूला शेवटचं पाहिलं तेव्हा तो अगदी कृश झाला होता. चेहरा पिवळा पडला होता. तो अगदी एकटा पडला होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ल अफगाण निर्वासितांचा राहण्याची कायदेशीर मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. 31 मार्च रोजी 90 दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. मात्र या कोणत्याच गोष्टीला जाहीरनाम्यात स्थान नाही. \n\nबलुचिस्तान बंडखोर \n\nइराण आणि अफगाणिस्तानबरोबर सीमारेषा असणाऱ्या बलुचिस्तान प्रांत फुटीरतावादी संघटनांसाठी ओळखला जातो. या भागात पाकिस्तान लष्कराकडून मानवाधिकारांचं उल्लंघन होत असल्याचा फुटीरतावादी संघटनांचा दावा आहे. मात्र पाकिस्तान लष्करानं हा दावा फेटाळला आहे. \n\nपाकिस्तान मुस्लीम लीगच्या जाहीरनाम्यात बलुचिस्तानचा उल्लेखद... उर्वरित लेख लिहा:","targets":"धारले आहेत. इस्लामाबादमध्ये एका अपघातात पाक नागरिकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी अमेरिकेच्या लष्करातील एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. चर्चेच्या फेऱ्यानंतर समेट झाला आणि आता हा लष्करी अधिकारी मायदेशी अर्थात अमेरिकेला रवाना होणार आहे. या लष्करी अधिकाऱ्याच्या सुटकेसाठी अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. \n\nपाकिस्तानात निवडणुकांची रणधुमाळी उडाली आहे.\n\nमात्र पाकिस्तानमधल्या अनेक सरकारांना अमेरिकेशी सौहार्दपूर्ण संबंध राखण्यात अपयश आल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे. म्हणूनच प्रमुख पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करण्याचा उल्लेख केलेला नाही. \n\nमात्र त्याचवेळी बहुतांशी राजकीय पक्षांनी चीनशी चांगले संबंध राखण्याच्या दृष्टीने विचार केला आहे. चीन-पाकिस्तान कॉरिडॉर प्रोजेक्ट (सीपेक) पूर्णत्वास नेण्यासाठी वचनबद्ध असल्याचं अनेक पक्षांनी नमूद केलं आहे. \n\nव्यापारातील पायाभूत सुविधांचा फायदा घेण्यासाठी स्वदेशी स्रोत केंद्रित धोरणांना प्राधान्य देत चीनशी दुहेरी पातळ्यांवर संबंध चांगलं प्रस्थापित करावे लागतील. सीपेक आणि ओबोर अर्थात वन बेल्ट रोड पॉलिसीच्या दृष्टीनेही हे महत्वाचं आहे. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ल असूनही आपण एअरक्राफ्टला भारतात बनल्याचं मानणार आहोत? नेमकी याच प्रश्नांची स्पष्टता संरक्षण मंत्र्‍यांनी केलेल्या घोषणेत नाही.\n\nभारतात लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट बनवण्यास साधारण 1983 साली सुरुवात झाली. गेल्या सुमारे 37 वर्षात आपम केवळ त्याचं बेसिक मॉडेलच बनवू शकलो आहोत आणि तेही मार्क-1 आहे. मार्क-1A हा त्याचा फायटर मॉडेल आहे, ज्याचा प्रोटो-टाईपही अद्याप भारत विकसित करू शकला नाहीय. ते बनवायलाच चार ते पाच वर्षे लागतील, असं राहुल बेदी यांना वाटतं.\n\nही सर्व माहिती एवढ्यासाठी महत्त्वाची आहे की, ज्या 10... उर्वरित लेख लिहा:","targets":"शनली एफिशियंट' नाहीय. म्हणजेच, रायफल चालवण्यासाठी अनेक अडचणी येतात. असं सांगून भारतीय लष्करानं इन्सास रायफल फेटाळली होती.\n\nसिग सॉर असॉल्ट राइफल\n\nदुसऱ्या रायफलची मागणी लष्कराकडून करण्यात आली. तेव्हापासून म्हणजेच 8-9 वर्षांपासून नव्या रायफलीबाबत चर्चा सुरू आहे.\n\nत्यानंतर 2019 साली उत्तर प्रदेशातील अमेठीत असॉल्ट रायफल बनवण्याचा कारखाना उभारण्यात आला. रशियासोबत भागिदारीची चर्चा सुरू होती. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारखान्याचं उद्घाटन केलं होतं. \n\nहा कारखानाही परवान्याच्या आधारावरील करार आहे. दुसरीकडे, रशियासोबतचा करारही अजून निश्चित झाला नाही. त्यामुळे या कारखान्यातील कामही अडकूनच आहे.\n\nनंतर मग कोरोनामुळे अनेक अडचणी आल्या. एकूणच संरक्षण क्षेत्र 'आत्मनिर्भर' होण्यास अडथळेच जास्त दिसून येतात.\n\nसंरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीस खासगी कंपन्या का घाबरतात?\n\nभारताच्या संरक्षण क्षेत्रात 2001 पर्यंत DRDO आणि ऑर्डिनन्स फॅक्टरीसारख्या कंपन्यांचा दबदबा होता. 2001 नंतर सरकारनं संरक्षण क्षेत्रात खासगी कंपन्यांच्या भागिदारीस परवानगी दिली. मात्र, आजही आठ ते दहा टक्क्यांच्या वर ही भागिदारी वाढू शकली नाही.\n\nL&T, महिंद्रा, भारत फोर्ज यांसारख्या काही कंपन्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत.\n\nसरकारी कंपन्या तर अगदीच हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्याच उरल्यात. त्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), भारत डायनॅमिक्स, BEML इत्यादींचा समावेश होतो.\n\nयावरून आपल्या सहज लक्षात येईल की, गेल्या 20 वर्षात संरक्षण क्षेत्रातील गुंतवणुकीत फारशी वाढ झाली नाहीय. भारतातील खासगी कंपन्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणुकीस का घाबरतात?\n\nया प्रश्नाचं उत्तर बीबीसीनं अवनीश पटनायक यांच्याकडून जाणून घेतल. अवनीश पटनायक हे सोसायटी ऑफ इंडियन डिफेन्स मॅन्युफॅक्चरर्सचे सदस्य आहेत. ही संस्था कॉन्फेडरेशन ऑफ इडिंयान इंडस्ट्रीशी जोडलेली आहे.\n\nअवनीश पटनायक यांच्या मते, \"संरक्षण हे असं क्षेत्र आहे, ज्यात गुंतवणूक केल्यास परतावा मिळण्यास मोठा कालावधी जातो. दुसरी गोष्ट म्हणजे, छोट्या बजेटमधून या क्षेत्रात गुंतवणुकीस सुरुवात केली जाऊ शकत नाही. तिसरी गोष्ट म्हणजे, या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास परताव्याची आजवर खात्रीच नसायची. \n\nकारण कुठल्याही क्षणी परदेशातील कंपनी आपल्यापेक्षा आधुनिक उपकरण बनवत असे. त्यामुळे त्या स्पर्धेत..."} {"inputs":"...ल का?\n\nदुष्यंत दवे यांच्यामते एका राज्यामधून दुसऱ्या राज्यात प्रकरणं पाठवण्यामुळे नुकसानही होऊ शकतं.\n\nते सांगतात, \"अशा प्रकरणात साक्षीदार गरीब प्रदेशांतून येऊन दिल्लीत कसे साक्ष देऊ शकतील? पीडित मुलीचं कुटुंब दिल्लीत कसं काम चालवेल? दिल्लीमध्ये कसं राहिल? ते कुटुंब दिल्लीमध्ये किती दिवस राहिल? त्यांना घर देण्याची कोणतीही तरतूद सरकारनं केलेली नाही. हे प्रकरण उत्तर प्रदेशाबाहेर पाठवणं सोपं आहे मात्र त्याचे काही परिणामही दिसून येतील.\"\n\nअलाहाबाद कोर्टानं यावर कारवाई केली असती तर चांगलं झालं असतं अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"िका बनवण्यात वेळ जाण्याच्या ऐवजी पत्र पाठवून याचिका करण्याची प्रक्रिया 1979-80 मध्ये सुरू झाली, असं कामिनी जयस्वाल सांगतात.\n\nउन्नाव बलात्कार प्रकरणः आतापर्यंत काय झालं?\n\nया प्रकरणांमध्ये अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणं बाकी आहे. अशा प्रकरणांबाबत न्यायालयांनी अधिक संवेदनशील होऊन अशा प्रकरणांची स्वतः माहिती घ्यावी असं जयस्वाल यांचं म्हणणं आहे.\n\nभारतामध्ये साक्षीदारांच्या संरक्षणासाठी कोणतीही तरतूद नाही. किमान पीडितेच्या परिवाराच्या संरक्षणाचा विचार करून तरी त्यांना उत्तर प्रदेशाच्या बाहेर पाठवलं जाऊ शकतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्षातून तात्काळ काढून टाकत असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी हे ट्वीट केले आहे.\n\n12.11- ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहिलेले पत्र त्यांनी ट्वीटरवर प्रसिद्ध केले आहे. हे पत्र 9 मार्चला लिहिल्याचे दिसून येते. सुरुवातीपासूनच राज्य आणि देशातल्या लोकांची सेवा करणं हे माझ्या जीवनाचं ध्येय होतं. मात्र आता मी काँग्रेस पक्षासाठी हे काम करु शक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचं सांगण्यात येत आहे. यामध्ये सहा मंत्र्यांचाही समावेश आहे. \n\nकाँग्रेसच्या या आमदारांना बेंगळुरूतल्या एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. आरोग्य मंत्री तुलसी सिलावत, कामगारमंत्री महेंद्रसिंग सिसोदिया, वाहतूक मंत्री गोविंद सिंह राजपूत, महिला आणि बालकल्याण मंत्री इमरती देवी, अन्न आणि नागरी पुरवठा प्रद्युम्न सिंग तोमर, शालेय शिक्षण मंत्री डॉ. प्रभुरा चौधरी अशी मंत्र्यांची नावं आहेत. \n\nदरम्यान या सर्व घडामोडी घडत असताना ज्योतिरादित्य शिंदे यांना मात्र स्वाईन फ्लू झाल्याचं सांगितलं जात आहे. \"जे काँग्रेसचे खरे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसमध्येच राहतील,\" असं सूचक वक्तव्य काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केलं आहे. \n\nज्योतिरादित्य शिंदे यांचे वडील आणि काँग्रेसचे दिवंगत नेते माधवराव शिंदे यांचा आज जन्मदिन आहे. त्या निमित्तानं ते आज ग्वाल्हेरला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. \n\nआजच्या दिवशी ज्योतिरादित्य शिंदे नवा पक्ष स्थापन करून भाजपबरोबर युती करू शकतात अशी शक्यता ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केली आहे. \n\n\"हा काँग्रेसमधला अंतर्गत वाद आहे. मला त्यावर कुठलही मत प्रदर्शन करायचं नाही. आम्ही पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की आम्हाला हे सरकार पाडण्यात काहीच रस नाही,\" असं मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराजसिंह चौहान यांनी केलं आहे. \n\nकमलनाथ ज्योतिरादित्य संघर्ष\n\nया घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ज्योतिरादित्य सिंदिया आणि कमलनाथ यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांची रात्री उशीरा कमलनाथ यांच्या घरी एक बैठक पार पडली. \n\nतर दिल्लीत रात्री उशीरा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोनिय गांधींची भेट घेतली आहे. \n\nमध्य प्रदेशातल्या विधानसभेत एकूण 228 आमदार आहेत. दोन जागा संबंधित आमदारांचं निधन झाल्याने रिक्त आहेत. काँग्रेसकडे 114 आमदार आहेत आणि भाजपकडे 107. उर्वरित 9 आमदारांपैकी बहुजन समाज पक्षाचे 2, समाजवादी पक्षाचा 1 तर 4 अपक्ष आमदार आहेत. \n\nदरम्यान काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या 8 आमदारांना भाजपने बळजबरीने गुडगावमधल्या एका हॉटेलवर ठेवल्याचं काँग्रेसचं म्हणणं होतं. \n\nया 8 आमदारांमध्ये 4 काँग्रेसचे होते तर सपा आणि बसपा या पक्षाचे प्रत्येक 1-1 आमदार होते तर 2 अपक्ष आमदार होते, ज्यांचा मध्य प्रदेशातील कमलनाथ यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस..."} {"inputs":"...ल देशमुख आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील आणि शंभुराज देसाई, या बैठकीला उपस्थित होते. \n\nया बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी येत्या आठवड्याभरात विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली जाईल, असं स्पष्ट केलं होतं. मात्र राज्य सरकारनं या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वीच केंद्रीय गृहमंत्रालयानं एल्गार परिषद-भीमा कोरगाव प्रकरणाचा तपास NIA कडे सोपविण्याचा निर्णय घेतला.\n\n'हा निर्णय घटनाबाह्य'\n\nया निर्णयाबद्दल बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं, की राज्य शासन कोरेगाव भीमाचा तपास क... उर्वरित लेख लिहा:","targets":"समर्थन केलं. \n\n\"NIAच्या माध्यमातूनच हा तपास करणं योग्य आहे, कारण याचं जाळं केवळ महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही, ते देशभर पसरलेलं आहे. ज्यांच्याबद्दल आज बोललं जातंय, त्यांच्याबद्दल UPA सरकारनेही या 'अर्बन नक्षल' संघटना आहेत, असा अहवाल दिला होता. त्यामुळे हे दुटप्पी धोरण बंद व्हायला हवं,\" असं फडणवीस यांनी म्हटलं. \n\nपुणे पोलिसांनी मांडलेली भूमिका काय? \n\n6 जून 2018 ला पुणे पोलिसांनी दलित कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी विभाग प्रमुख शोमा सेन, कार्यकर्ते महेश राऊत आणि केरळच्या रोना विल्सन यांना अटक केली. 28 ऑगस्ट 2018 ला महाराष्ट्र पोलिसांनी तेलुगू कवी वरवरा राव यांना हैदराबादमधून, व्हनरेन गोन्सालविस व अरुण फरेरा यांना मुंबईतून, सुधा भारद्वाज यांना फरिदाबाद इथून तर नागरी कार्यकर्ते गौतम नवलाखा यांना दिल्लीतून अटक करण्यात आली.\n\nअटक करण्यात आलेले सारे जण हे 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सभासद असून 'एल्गार परिषद' ही त्यांचा देश अस्थिर करण्याच्या कटाचा भाग होता, असं पुणे पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं.\n\nवरावरा राव, गौतम नवलखा आणि सुधा भारद्वाज\n\nइतर संघटनांना पुढे करून 'एल्गार परिषद' ही केवळ चेहरा होती, पण प्रत्यक्षात त्यामागून हे माओवादी कार्यकर्ते त्यांच्या विचारसरणीचा प्रचार करत होते. एल्गार परिषदेमध्ये आरोपी सुधीर ढवळे आणि कबीर कला मंचच्या इतर सदस्यांनी आक्षेपार्ह गाणी सादर केली. समाजामध्ये तेढ निर्माण करणारी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून पत्रकं आणि पुस्तिका वितरीत केल्या, असं पुणे पोलिसांचं म्हणणं होतं.\n\nपुणे पोलिसांनी न्यायालयात असंही सांगितलं की, माओवादी कम्युनिस्ट पक्ष (CPI-Maoist) या प्रतिबंधित संघटनेचं धोरणच असं आहे की, दलित समाजाची दिशाभूल करून त्यांच्या मनात जहाल माओवादी विचारांचा, म्हणजेच संवैधानिक नव्हे तर हिंसाचाराने जाण्याच्या विचारांचा प्रचार करणे.\n\nया धोरणाचाच एक भाग म्हणून, 'कबीर कला मंच'चे सुधीर ढवळे आणि त्यांचे इतर कार्यकर्ते यांनी अशाच प्रकारे गेले काही महिने महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी प्रक्षोभक आणि जातीय तेढ निर्माण होईल असे चिथावणीखोर भाषण, दिशाभूल करणारा इतिहास, प्रक्षोभक गाणी व पथनाट्य सादर केले होते. याची परिणिती म्हणून भीमा कोरेगाव जवळील परिसरात दगडफेक, हिंसाचार आणि जाळपोळ झाली आहे.\"\n\nइतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र..."} {"inputs":"...ल पन्हाळ्यावर हल्ला केला. त्यानंतर ताराराणी काही काळ रांगणा किल्ल्यावर गेल्या. 1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली. \n\nमहाराणी ताराबाई यांचा पन्हाळ्यावरचा वाडा\n\nकाही काळानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली कोल्हापूर राज्याचा पन्हाळ्यावरती पाया रचला. त्यामुळे एका स्वतंत्र राज्याची निर्मिती झाली. \n\nपन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला. पन्हाळ्यावरचा त्यांचा वाडा आजही सुस्थितीत उभा आहे.\n\nनजरकैद \n\nपण हे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणण्यात त्या यशस्वी झाल्या. \n\nपन्हाळ्यावरील महाराणी ताराबाई यांचा वाडा\n\nताराराणी यांचे कौतुक जदुनाथ सरकारांनीही करून ठेवले आहे. रामचंद्र पंत अमात्य बावडेकर यांचे वंशज नील पंडीत बावडेकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"ताराराणी एक आक्रमक राजकारणी होत्या. त्यांना राजकारण चांगल्या पद्धतीने अवगत होते. म्हणूनच त्या राज्यकारभार करू शकल्या आणि पेचप्रसंगातून मार्ग काढू शकल्या.\"\n\nताराराणी यांच्यानंतर सातारा\n\n1777 साली रामराजे यांचा मृत्यू झाला. त्यांनी शाहुराजे (दुसरे) यांना दत्तक घेतलं होतं. प्रतापसिंह हे त्यांचे पुत्र होते. 1818 साली मराठा साम्राज्य संपुष्टात आलं. पण साताऱ्यामध्ये प्रतापसिंहांना नव्याने राजपदावर स्थानापन्न करण्यात आलं. \n\n25 सप्टेंबर 1819मध्ये इंग्रज आणि प्रतापसिंह यांच्यामध्ये करार झाला, असं 'जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ' या पुस्तकात डॉ. अ. रा. कुलकर्णी यांनी लिहून ठेवले आहे.\n\nअजिंक्यतारा किल्ला\n\nसप्टेंबर 1839 मध्ये प्रतापसिंह यांना इंग्रजांनी पदच्युत केले. त्यानंतर ते वाराणसीला जाऊन राहिले. त्यांच्यानंतर त्यांचे भाऊ अप्पासाहेब म्हणजेच शहाजीराजे साताऱ्याची सूत्रं सांभाळू लागले. \n\n1849 साली साताऱ्याचे राज्यच खालसा झाले. याच भोसले घराण्याचे सध्या उदयनराजे भोसले वंशज आहेत.\n\nकोल्हापूरमध्ये काय झाले?\n\nतिकडे संभाजीराजे (दुसरे) कोल्हापूरचा कारभार पाहात होते. संतती नसल्यामुळे त्यांनी शिवाजी (दुसरे) यांना दत्तक घेतले होते. हे शिवाजी (दुसरे) 1762 ते 1813 असे 51 वर्षे कोल्हापूरच्या गादीवर होते. त्यानंतर 1838 पर्यंत संभाजी व शहाजी या दोन भावांनी कोल्हापूरची गादी सांभाळली. \n\nपन्हाळगड. मराठा साम्राज्याची सूत्रं अनेक वर्षं इथून सांभाळली गेली.\n\nत्यानंतर शहाजी यांचे पुत्र शिवाजी (तिसरे) यांनी 1866 पर्यंत राज्यकारभार केला. त्यांनी राजाराम यांना दत्तक घेतले. \n\nहे राजाराम महाराज 1870 साली इटलीमध्ये वारले. त्यांनाही पुत्र नसल्यामुळे शिवाजी (चौथे) यांना दत्तक घेण्यात आले. त्यांचा 1883 साली मृत्यू झाला. \n\nराजर्षी शाहू महाराज आणि पुढे\n\nशिवाजी (चौथे) यांच्या मृत्यूनंतर कागलकर घाटगे घराण्यातून यशवंतराव यांना दत्तक घेण्यात आलं. तेच राजर्षी शाहू महाराज म्हणून ओळखले जातात. \n\nजातीभेदाविरुद्ध त्यांनी दिलेला लढा, शिक्षण, समाजउपयोगी व्यवस्था, आरोग्य सुविधा या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य इतिहासात अजरामर झालं आहे. \n\nराजर्षी शाहू..."} {"inputs":"...ल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे सदर प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे,\" अशी माहिती पोलीस अधीक्षक राजा रामस्वामी यांनी दिली आहे. \n\n'आमचं लेकरू जीवानिशी गेलं, सरकार आत्महत्येला खोटं ठरवण्याच्या प्रयत्नात'\n\nयाप्रकरणी, विवेकचे मामा नाना तळेकर यांच्याशीही बीबीसी मराठीने बातचीत केली. चर्चेदरम्यान नातेवाईकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला. \n\n\"आमचं लेकरू जीवानिशी गेलं, मात्र सरकार आमच्या लेकराच्या आत्महत्येलाच खोटं ठरविण्यात कामाला लागलं आहे. या दोन दिवसात आमच्या घरावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":", मॅसेज करून याबाबत सांगतात. ते प्रचंड तणावाखाली आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय राज्य सरकारने गांभीर्याने घेण्याची गरज आहे.\"\n\n'मराठा समाजात अस्वस्थता, पण वार्तांकन करताना घाई नको'\n\nमहाराष्ट्र टाईम्सचे वरीष्ठ सह-संपादक प्रमोद माने यांच्याशी बीबीसीने बातचीत केली. 'मराठा समाजात अस्वस्थता आहे, हे नक्की. पण हा विषय संवेदनशील असल्याने वार्तांकन करताना माध्यमांनी घाई करू नये, असं मत माने नोंदवतात.\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nप्रमोद माने सांगतात, \"विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणानंतर अनेक मोठ्या नेत्यांनी याबाबत ट्विट केले होते. सुसाईड नोटवरून घाईघाईने वृत्तांकन झालं. पण हे टाळता आलं असतं. पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न कुणीच त्यावेळी केला नाही. अशा प्रकरणांमध्ये FIR मध्ये काय लिहिलंय, हेसुद्धा पाहणं महत्त्वाचं असतं.\"\n\n \"मराठा समाजातील गरीब वर्गाला खरोखरच आरक्षणाची गरज आहे. स्थगिती मिळाल्यापासून गरीब मराठा विद्यार्थ्यांच्या मनात अस्वस्थता आहे. पण सध्याच्या वातावरणात आरक्षणाच्या बातम्या येत असताना त्याबाबत वार्तांकन करण्याची घाई करू नये.\n\n हा विषय मुळातच संवेदनशील आहे आणि न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणत्याही घटनेचा खटल्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुनावणी सुरू असेपर्यंत आपण सर्वांनी संयम बाळगण्याची गरज आहे,\" असंही माने यांनी म्हटलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल लाठिया सांगतात. अधिकचा स्टॉक कोणी विकत घेत नाहीये. मागणी जास्त आणि पुरवठा कमी असल्याने किंमती वाढतायत. पण पुढच्या दीड महिन्यांत हा पुरवठा सुरू झाला नाही, तर अडचणी आणि किंमती दोन्हीत वाढ होईल. \n\nआपण साधारण 70% एपीआय चीनकडून आयात करत असल्याचं मॅक्सटार - बायो जेनिक्स या औषध निर्मिती करणाऱ्या कंपनीचे संचालक जगदीश बन्सल सांगतात. त्यांची कंपनी कॅप्सूल तयार करते. चीनमधून आयात बंद झाल्याने सध्या ज्यांच्याकडे स्टॉक आहे ते तो चढ्या किंमतींनी विकत आहेत. \n\nजगदीश बन्सल सांगतात, \"सध्या असलेला स्टॉक साधारण म... उर्वरित लेख लिहा:","targets":"देशांपैकी अमेरिका आयात करणारा सर्वात मोठा देश आहे.\n\nआफ्रिकेच्या जेनेरिक औषधांच्या बाजारपेठेपैकी भारताचा हिस्सा 50% आहे. \n\n2018-19 साली भारताने जगातल्या 201 देशांना 9.52 कोटी डॉलर्सची औषधं निर्यात केली होती. \n\nपण जर समजा आता चीनकडून एपीआयचा पुरवठा पुढचा दीर्घ काळ बंद राहिला तर भारतासोबत जगभरात औषधांचा तुटवडा निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. \n\nसोबतच भारतीय अर्थव्यवस्थेचं यामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल सीता रसोई आणि भांडारगृहापर्यंतच मर्यादित आहे, असं जैन यांनी घटनापीठासमोर सांगितलं. \n\n'जनम स्थान' म्हणून ओळखलं जाणारं ठिकाण निर्मोही आखाड्याच्या ताब्यात होतं. 1932 पासून मुस्लिमांना मंदिराच्या गेटच्या पलीकडेही जाऊ दिलं जायचं नाही. फक्त हिंदूंना तिथं प्रार्थना करण्याची परवानगी होती. त्यामुळे आखाड्याला मंदिराच्या ताबा आणि व्यवस्थापनापासून चुकीच्या पद्धतीने वंचित ठेवण्यात आलं आहे, असंही जैन यांनी कोर्टात सांगितलं. \n\nजैन पुढे म्हणाले की ते वादग्रस्त ठिकाणी अनादिकाळापासून रामाची पूजाअर्चा करत आहेत, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"षकारांना मिळाली असती तर सुप्रीम कोर्टानेही त्यावर विचार केला असता. \n\nमंगळवारी काय झालं?\n\nमंगळवारी (15 ऑक्टोबर) या खटल्याच्या सुनावणीचा 39वा दिवस होता. यावेळी हिंदूंना वादग्रस्त जागेत पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. \n\nनिर्मोही आखाड्याची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील सुशील कुमार जैन यांच्या आईचं निधन झाल्याची माहिती ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी पाच न्यायाधीशांच्या घटनापीठा दिली. यानंतर ज्येष्ठ वकील पारासरन यांनी महंत सुरेश दास यांचे प्रतिनिधी म्हणून सुनावणी सुरू केली. \n\nमुस्लीम लोक अयोध्येतील कुठल्याही मशिदीत नमाज पढू शकतात, असे पारासरन यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. त्यांनी म्हटलं, \"फक्त अयोध्येतच 50-60 मशिदी आहेत. परंतु हिंदूंसाठी रामाचा जन्म झालेलं ठिकाण एकच आहे. रामाची जन्मभूमी बदलू शकत नाही.\"\n\nही रामजन्मभूमी असल्याची हिंदूंची अनेक शतकांपासून धारणा आहे, असं पारासरन यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं, \"हिंदूंसाठी अयोध्याच रामजन्मभूमी आहे. मुस्लिमांसाठी इथे ऐतिहासिक मशीद होती. मुस्लिमांसाठी सर्व मशिदी सारख्याच असतात.\"\n\nज्येष्ठ वकील राजीव धवन मुस्लीम पक्षकारांची बाजू मांडत आहेत. पारासरन यांच्या युक्तिवादावर प्रश्न उपस्थित करताना त्यांनी म्हटलं, \"अयोध्येत नेमकी किती देवळं आहेत ते पारासरन सांगतील का?\"\n\nपारासरन यांनी सांगितलं, की \"मंदिर आणि मशिदींबद्दल मी विस्तारानं सांगण्याचं कारण म्हणजे ही राम जन्मभूमी आहे, हे अधोरेखित करायचं आहे. मुस्लिम या वादग्रस्त जागेवर दावा कसा करू शकतात?\"\n\nएका ठिकाणी मशीद उभी राहिल्यानंतर तिथे कायम मशीदच राहिली पाहिजे या धवन यांच्या युक्तिवादाचा तुम्ही स्वीकार करत आहात का? असा प्रश्न सरन्यायाधीशांनी केला. \n\nयावर पारासरन यांनी म्हटलं, की कदापि नाही. ज्या ठिकाणी एखादं मंदिर उभं राहिलेलं असेल, तिथे कायम मंदिरच असलं पाहिजे. मी काही तज्ज्ञ नाही, मला त्यांच्या विधानावर काही मत व्यक्त करायचं नाही. \n\nहिंदूंची बाजू न्यायालयासमोर मांडणारे सीएस विद्यनाथन यांनी म्हटलं, \"या जागेवर मुस्लिमांचा ताबा होता याचा काहीही पुरावा उपलब्ध नाही.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं आहे. \n\n\"पोलिसांनी आम्हाला ठरवून दिलेला मार्ग बंद केला होता. पोलिसांनीच शेतकऱ्यांना संभ्रमित केलं तसंच त्यांनीच काही असामाजिक तत्वांना जाणूनबुजून दिल्लीत प्रवेश दिला. त्यांच्यासाठी पोलिसांनी बॅरिकेट्स उघडले,\" असा आरोप राकेश टिकैत यांनी बीबीसीशी बोलताना दिल्ली पोलिसांवर केला आहे. \n\n'सरकारकडून षड्यंत्र' \n\nशेतकरी आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सरकारकडून षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप भारतीय किसान युनियनच्या महिला विभागाच्या अध्यक्ष हरिंदर बिंदू यांनी केला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िनादिवशी दिल्लीत नेमकं काय घडलं, हे जाणून घेऊ.\n\nशेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली मंगळवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली. पोलिसांसोबत झालेल्या चर्चेनंतर या रॅलीसाठीचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. \n\nलाल किल्ला\n\nदुपारी 12 वाजता अनेक ठिकाणी बॅरिकेड तोडणं, ठरवलेल्या मार्गाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाण्याचा प्रयत्न आणि पोलिसांचा लाठीमार तसंच अश्रुधूराचा मारा केल्याच्या बातम्या येऊ लागल्या. \n\nकाही वेळानंतर ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शीखां धर्मियांचा निशान साहिब हा धार्मिक झेंडा फडकवण्यात आल्याचे व्हीडिओ आणि फोटो सर्वच माध्यमांमध्ये झळकू लागले. \n\nकाही माध्यमांनी तिरंगा झेंड्याचा अपमान करत खलिस्तानी झेंडा फडकवण्यात आल्याच्याही बातम्या दिल्याचं पाहायला मिळालं.\n\nपण, लाल किल्ल्यावर फडकवण्यात आलेला झेंडा हा शीखांचा निशान साहिब हा धार्मिक झेंडाच असल्याचं अखेर स्पष्ट झालं. \n\nमंगळवारी आंदोलक आणि पोलीस यांच्यात मोठ्या प्रमाणात झटापट झाली. या घटनेत 83 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर सार्वजनिक संपत्तीचं मोठं नुकसान झाल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. आंदोलक शेतकरी या सर्व घटनेला जबाबदार असल्याचा आरोपही पोलिसांनी केला आहे. \n\nयाप्रकरणी पोलिसांनी 4 गुन्हे दाखल केले आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी हिंसेसाठी शेतकरी आंदोलकांना जबाबदार धरताना म्हटलं, \n\n\"ट्रॅक्टर रॅलीसाठीची वेळ आणि मार्ग अनेक बैठकांमध्ये झालेल्या चर्चेनंतर ठरवून देण्यात आला होता. पण शेतकरी निश्चित मार्गाऐवजी इतर ठिकाणी तेही ठरलेल्या वेळेच्या आधीच ट्रॅक्टर घेऊन आले. यानंतर झालेल्या गोंधळात अनेक पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत.\"\n\nजबाबदारी कुणाची?\n\nशेतकऱ्यांनी या सर्वांसाठी आपले काही 'चुकलेले' सहकारी आणि दिल्ली पोलीस तसंच केंद्र सरकार यांना जबाबदार धरलं आहे. \n\nपोलिसांनी अनेक ट्रॅक्टरचं नुकसान केलं असून त्यांनी याची नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारतीय किसान युनियनचे राकेश टिकैत यांनी केली आहे. \n\nशेतकरी आंदोलन\n\nसंयुक्त किसान मोर्चा या शेतकऱ्यांच्या संघटनेने यावर तातडीने प्रसिद्धीपत्रक काढत ट्रॅक्टर रॅली तत्काळ समाप्त करण्याची घोषणा केली. \n\nयाप्रकरणी राजकीय पक्षांची प्रतिक्रिया येण्यास सुरूवात झाली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी रॅलीदरम्यान झालेल्या हिंसेचा निषेध केला आहे. \n\nत्यांनी ट्वीट करून म्हटलं, \"दिल्लीतील दृश्याने धक्का बसला. काही गटांकडून करण्यात आलेली..."} {"inputs":"...लं आहे. आता राजकारण्यांना आणि विशेषतः सत्ताधाऱ्यांना टीका नको असते. कोणी वेगला विचार मांडला तर आपल्या सत्तेला धोका तयार होईल असं त्यांना वाटत असतं म्हणून ते सेन्सॉरशिप लादायला जातात. एकदा तुम्हाला सत्ता मिळाली की तुम्ही कामातून जाता आणि मग सत्ता कधीच जाऊ नये असं तुम्हाला वाटायला लागतं.\"\n\nकिरण नगरकर\n\nबोलताबोलता ते मराठीच्या मुद्द्यावर आले. मातृभाषा नीट शिकल्यावर आपल्याला चार-पाच भाषा सहज शिकता येतात असं नगरकरांचं मत होतं. ते सांगू लागले, \"आज जे मराठी मराठीच्या घोषणा देतायंत त्यांची मुलं कोणत्या भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते आणि उरलेल्या जागेवर श्रीमंतांची घरं बांधली जातात. हे असं किती करणार? दोन इमारतींच्यामध्ये हवा खेळायला तरी जागा हवी ना...\"\n\nभरपूर बोलणं झाल्यावर निघायची वेळ झाली. मगाशी दाखवलेली पुस्तकं नक्की वाच असं सांगून त्यांनी निरोप घेतला.\n\nपुढेही नगरकर असेच मुंबईच्या विषयावर, देशातल्या विषयांवर आपली मतं मांडत राहिले. इ-मेल-फोनवर पुन्हा भेटूया असं सांगायचेही पण ते झालं नाही. \n\nगेल्या वर्षी #Metoo मोहीमेच्या काळात त्यांच्यावर आरोपही झाले. तीन महिला पत्रकारांनी नगरकरांवर असभ्य वर्तनाचा आरोप केला होता. हे आरोप त्यांनी फेटाळले. आपण नेहमीच महिलांना समान अधिकार आणि वागणूक मिळावी यासाठी प्रयत्न केलं असल्याचं ते म्हणाले होते. ट्विटरद्वारे त्यांनी त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळले होते. \n\nकिरण नगरकर आता आपल्यात नाहीत. मराठी, इंग्रजीमध्ये एकाचवेळी मोठा वाचकवर्ग लाभलेल्या दुर्मिळ लोकांमधले ते एक होते. एकेकाळी मुंबईच्या सभोवार, पिझा बाय द बे, गेलॉर्डसारख्या रेस्टोरंट्समध्ये नगरकर, कोलटकर यांचा वावर असायचा. आता मुंबईला त्यांच्या नसण्याची सवय करून घ्यावी लागेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं आहे. त्याचं सर्वांत आधी स्वागत करावं लागेल. भारतातील सर्व राज्यांना थेट बाजारातून म्हणजे लस उत्पादकांकडून लशीची खरेदी करता येईल, असं केंद्र सरकारनं सांगितलंय. केंद्र सरकारकडून मिळणारी लस आणि महाराष्ट्र सरकार थेट उत्पादकांकडून खरेदी करेल ती लस, अशी मिळून आपण ही मोहीम यशस्वी करू शकतो.\"\n\n\"लस थेट उत्पादकांकडून घेण्याची परवानगी केंद्र सरकारनं दिल्यानं आपल्याला काही अडचणी येतील, असं वाटत नाही,\" असं डॉ. राहुल पंडीत म्हणाले.\n\nमात्र, \"आपल्याला या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेसाठी नीट नियोजन करावं ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोव्हॅक्सिन या भारतात उत्पादन होणाऱ्या लशींच्या 24 लाख डोसेसचं दररोज उत्पादन होतं. आणि सध्या दररोज 37 लाख डोसेसची मागणी आहे. \n\nदेशांतर्गत मागणीसोबतच भारताची कोव्हॅक्स (Covax) गटाशीही बांधिलकी आहे. कमी उत्पन्न असणाऱ्या देशांनाही लस मिळावी यासाठी या गटाच्या मार्फत त्यांना लशीचे डोस पुरवले जातात. या गटाकडून भारताकडे येणारी मागणीही वाढलेली आहे. \n\nपण या सगळ्यादरम्यान अमेरिकेने लशीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या निर्यातीवर निर्बंध घातल्याने त्याचा परिणाम जगभरातल्या लस निर्मितीवर झालेला आहे. \n\nसिरम इन्स्टिट्यूटच्या अदर पूनावाला यांनी काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना ट्वीट करत याविषयीची मागणी केली होती. \n\nया विषाणूविरोधातल्या लढ्यामध्ये आपण सगळे सोबत आहोत, आणि म्हणूनच कच्च्या मालाच्या निर्यातीवरचे निर्बंध उठवण्याची विनंती अमेरिकेबाहेरच्या लस उत्पादकांच्या वतीने आपण करत असल्याचं या ट्वीटमध्ये पूनावालांनी म्हटलं होतं. \n\nदेशात तयार होणाऱ्या लशींसोबतच इतर आंतररराष्ट्रीय लशी भारतात आणण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतायत.\n\nआंतरराष्ट्रीय लशी भारतात कधी येणार?\n\nरशियनाने तयार केलेल्या स्पुटनिक - व्ही लशीला भारत सरकारने आपत्कालीन परिस्थितीतल्या वापरासाठी मान्यता दिली आहे. \n\nभारतातल्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीशी स्पुटनिकसाठीचा करार असून या लशीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डीज लॅबला देणार असल्याचं रशियाने म्हटलं होतं. \n\nमे महिन्यानंतर ही लस भारतात उपलब्ध होईल असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद पॉल यांनी म्हटलं होतं. तर ही लस याच महिन्यात भारता उपलब्ध होणार असल्याचं मिंट वर्तमानपत्राच्या वृत्तात म्हटलंय.\n\nइतर देशांतल्या औषध नियामकांनी चाचण्यांनंतर मान्यता दिलेल्या लशींना भारतात परवानगी देण्याचा सरकारचा विचार असल्याची चर्चा होती, पण अद्याप इतर कोणत्याही लशीला मान्यता देण्यात आलेली नाही. \n\nजॉन्सन अँड जॉन्सने त्यांच्या जानस्सेन या एका डोसच्या लशीच्या तिसऱ्या टप्प्यांतल्या चाचण्या भारतात घेण्यासाठी परवानगी मागितलेली आहे. \n\nआणीबाणीच्या काळातल्या मान्यतेसाठी फायझरने भारत सरकारकडे अर्ज दाखल केला होता, पण नंतर त्यांनी तो मागे घेतला. \n\nमॉडर्नाच्या लशीबद्दलही अजून स्पष्टता नाही. \n\nआंतरराष्ट्रीय लशी भारतात उपलब्ध व्हाव्यात यासाठी भारत सरकार या लशींवरचा 10 टक्के आयात कर माफ करण्याच्या तयारी असल्याचं केंद्रातल्या एका..."} {"inputs":"...लं की, राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं. केंद्र सरकार म्हणतं की, लोकल ट्रान्समिशन झालं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालं असेल? \n\nहॉटस्पॉटमध्ये लोकल लेवलला ट्रान्समिशन असू शकतं. कम्युनिटी ट्रान्समिशनमध्ये ज्या ठिकाणी एकही व्यक्ती नाही. त्याठिकाणी कोणी गेलं तरी त्याला इंन्फेक्शन होतं. राज्यात कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही. स्थानिक भागात झालेलं ट्रान्समिशन हे त्याच भागात एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला इन्फेक्शन झालंय. \n\nतुम्हाला काय वाटतं कधी पर्यंत भारता... उर्वरित लेख लिहा:","targets":"असा विचार कसा करावा? \n\nसद्यस्थितीत ट्रेनमध्ये लोकांची संख्या नियंत्रणात करण्यात आली आहे. लोकांनी स्वयंशिक्त पाळावी. काठी घेवून शिक्त लावायची गरज नाही. आता हा आजार तरूणांनाही होतोय. आता ट्रेनमध्ये शिस्त पाळली जात आहे. अशीच शिस्त पुढे पाळली तर अडचण होणार नाही. \n\nकल्याण-डोंबिवली आणि ठाण्यात केसेस वाढतायत. या भागात पुरेशी आरोग्य व्यवस्था नसल्यामुळे असं झालं? \n\nरुग्ण वाढणं आणि आरोग्य व्यवस्थेचा थेट संबंध नाही. हा आजार लोकांमुळे वाढला. प्रवासासाठी मुभा दिल्यानंतर राज्यभर पसरला. जिल्ह्या-जिल्ह्यात गेला. या भागात पहिली लाट उशीरा आली. या भागात सोयी-सुविधा आहेत. पण, स्पेशल सुविधा नाहीत. मुंबईजवळ असल्याने त्या ठिकाणच्या लोकांनी मोठ्या सुविधा निर्माण केल्या नसाव्यात. आयसीयू कमी पडतायत. ते हळूहळू निर्माण होतील. मुंबईतही आयसीयू कमी पडले ते आपण तयार केले. \n\nतुम्ही म्हणाला होतात आता ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आत्तापर्यंत या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष दिलं गेलं नव्हतं. हेच कारण आहे की कोव्हिड-19 सारखा आजार पाहता ग्रामीण आरोग्यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल? \n\nप्राथमिक आणि सेंकंडरी केअर ग्रामीण भागात चांगल्या पद्धतीने झाली तर शहरातील टर्शरी केअरवर दबाव येणार नाही. म्हणूनच प्राथमिक आरोग्यसेवा ग्रामीण भागात बळकट करावी लागेल. ही आरोग्यव्यवस्था बळकट केल्याशिवाय आपल्याला शहरातील आरोग्यसुविधेवर पडणारा भार कमी करता येणार नाही. आपण एका महामारीतून जातोय. याला तोंड देण्यासाठी आपल्याला आरोग्यव्यवस्था गावापासून शहराकडे तयार करावी लागेल. \n\nतुम्ही आयुष समितीवर आहात. आयुर्वेदाची औषध घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते का? कारण या औषधांनी कोव्हिड बरा होत नाही. \n\nकोव्हिड-19 या विषाणूवर एकही औषध नाही. आयुर्वेदीक औषध घेतल्याने ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. त्यांना आजार झाला तरी सौम्य स्वरूपाचा होतो. सायटोकाईन स्टॉर्ममुळे होणारे मृत्यू होत नाहीत. \n\nकोरोना लस\n\nआपण हळद घालून दुध पितो. तुळशीचा काढा किंवा आर्सेनिक अल्बम सारखी होमियोपॅथी औषधं आपल्या देशात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी म्हणून वापरली जात होती. रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याने आजार झाला तरी तो सौम्य स्वरूपाचा असेल. पडसं, खोकल्यासारखा झाला तर नुकसान होणार नाही. त्यामुळे ही औषधं निश्चित उपयोगी आहेत. \n\nया औषधांमुळे प्रतिकारशक्ती निर्माण होईल. पण..."} {"inputs":"...लं जातं. \n\n2. म्यानमार\n\nम्यानमारची पूर्वीची राजधानी होती यांगून. मात्र, 2005 साली यांगूनपासून 370 किलोमीटर दूर असलेल्या नाय पी ताव या शहरात राजधानी हलवण्यात आली. या शहराचं क्षेत्रफळ लंडनच्या चौपट आहे. मात्र, लोकसंख्या फारच कमी आहे. \n\nम्यानमारने आपली राजधानी का बदलली याचं स्पष्ट कारण कधीच कळलं नाही. \n\nम्यानमारच्या माहिती प्रसारण मंत्र्यांनी बीबीसीच्या प्रतिनिधीला हे ठिकाण सामरिकदृष्ट्या महत्त्वाचं असल्याचं त्यावेळी सांगितलं होतं. जाणकारांना मात्र तसं वाटत नाही. सैन्याला परकीय आक्रमणाच्या भीतीमुळे... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांचे विरोधक यांच्यातल्या संघर्षामुळे या कल्पनेचा जन्म झाला. \n\nअखेर राजधानी पुन्हा सुक्रेला हलवण्याचा प्रस्ताव बारगळला. त्यामुळे आज या देशाला दोन राजधान्या आहेत. \n\n4. नायजेरिया\n\n1991 पर्यंत नायजेरियातलं सर्वात मोठं शहर असलेलं लागोस हे राजधानीचं शहर होतं. मात्र ही राजधानी अबुजाला हलवण्यामागे अनेक कारणं होती. पहिलं कारण म्हणजे अबुजा नायजेरियाच्या मध्य भागात आहे. पूर्वीची राजधानी असलेलं लागोस शहर किनारपट्टीला लागून होतं. \n\nनायजेरियातल्या ईशान्येकडच्या मायदुगिरी शहरातून लागोसला जाण्यासाठी 1600 किमीचं अंतर पार करावं लागायचं. त्यासाठी तब्बल दोन दिवस लागायचे. त्या तुलनेने मध्य भागात असलेलं अबुजा जवळ आहे. \n\nअबुजा\n\nयाशिवाय, लागोस खूप गजबजलेलं शहर होतं. \n\nअबुजा राजकीय आणि वांशिकदृष्ट्या बरंच तटस्थ आहे. लागोस शहरात योरुबा वंशाच्या लोकांचं वर्चस्व होतं. तर नायजेरियाच्या आग्नेय आणि वायव्य भागात प्रामुख्याने इग्बोस वंशीय राहतात. नायजेरियात वंशवाद छोटा मुद्दा नाही. इग्बोज वंशियांनी नायजेरियातून बाहेर पडून स्वतंत्र राष्ट्र स्थापनेचा प्रयत्न केला. त्यामुळे 1967 ते 1970 या काळात नायजेरियात युद्ध पेटलं होतं. \n\nलागोस हे पुरातन शहर आहे. तर अबुजा नियोजनपूर्वक उभारण्यात आलेलं नवं शहर आहे. लागोसमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी असते. अबुजामधले रस्ते मात्र मोठे आहेत. \n\nलागोसमध्ये सर्वोच्च न्यायालय, नॅशनल असेंम्ब्ली आणि राष्ट्रपती भवनासोबत तीन राष्ट्रीय सांस्कृतिक संस्था आहेत. मात्र, अनधिकृतपणे अनेक फेडरल एजन्सी अजून लागोसमधून कार्यरत असल्याचं बोललं जातं. \n\n5. पोर्तुगाल\n\nपोर्तुगालची राजधानी आता लिस्बन नाही तर रिओ डी जानेरियो आहे. या मागचं कारण आहे नेपोलियन. पेनिन्सुला युद्धादरम्यान (1807-14) फ्रेंच राज्यकर्त्यांनी पोर्तुगालवर तीनहून जास्तवेळा आक्रमण केलं.\n\nडिसेंबर 1807 ला आक्रमण होण्याच्या काही दिवस आधी ब्रागान्झा राजघराणं आणि दरबार पोर्तुगाल सोडून त्यावेळी पोर्तुगाल वसाहत असलेल्या ब्राझीलला रवाना झाले आणि 1808 च्या मार्च महिन्यात ते रिओला पोहोचले. \n\nएकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला रिओ एक समृद्ध शहर होतं. तिथे सोनं होतं, हिरे होते, साखर होती. शिवाय, गुलामही मुबलक प्रमाणात उपलब्ध होते. लोकसंख्येच्या एक तृतीयांश जनता गुलामच होती. \n\nप्रिन्स रिजेंट डॉम जोआवो सहावे यांनी पोर्तुगाल, ब्राझील आणि अल्गार्वस यांचा मिळून युनायटेड किंगडमची स्थापना..."} {"inputs":"...लं होतं. \n\nअशा अनियंत्रित गर्दीमध्ये एरवी होतं तसा उन्माद मात्र कुठेही दिसला नाही. ते अयोध्येचे सर्वसामान्य लोक होते, त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नव्हता. त्यांनी आनंद व्यक्त केला, पण या लोकांना त्यांच्या मुस्लिम बांधवांच्या भावनाही दुखवायच्या नव्हत्या. \n\nपश्चिम बंगालमधले शिक्षक आणि यात्रेकरू रामचंद्र शुक्ला न्यायालयाच्या निर्णयामुळे खूप खूष आहेत. हा निर्णय भारतातल्या सर्व नागरिकांसाठी आहे, असं ते म्हणाले. \n\n\"मंदिराच्या बांधकामात मुस्लिमांनीही सहभागी व्हावं. कारण एकाच जागी दोन्ही धर्मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"क समाधानी आहेत. ते म्हणाले की, या आदेशामुळे मंदिर उभारणी आणि व्यवस्थापनासाठी एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या संस्थांवर आता अंकुश बसेल. \n\nअयोध्या लवकरच राम मंदिर उभं राहताना पाहील. पण ते कधी उभं राहील याबाबत स्थानिकांना फारशी चिंता नाही. कमीत कमी आत्तातरी नाही. सध्यातरी त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं होतं. \n\nत्यांना कोणताही मानसिक आजार नसल्याचं त्यांची आई कावेरी राव यांनी बीबीसी तेलुगूशी बोलताना सांगितलं. \n\n\"तो एक नामांकित डॉक्टर आहे. पण त्याने आवाज उठवल्यापासून त्याला अडचणींना सामोरं जावं लागतंय. लोकं जेव्हा मला फोन करून त्याच्याबद्दल विचारतात, तेव्हा वाईट वाटतं. गेले काही आठवडे तो तणावाखाली आहे\"\n\nअधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे?\n\nहायवेवर एक व्यक्ती दारू पिऊन गोंधळ घालत असल्याची तक्रार आल्यानंतर आपण त्याला प्रतिसाद दिल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घटनास्थळी पोहोचेपर्यंत ही व्यक्ती म्हणजे डॉ. र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं होतं. अहमदाबादमध्येही असंच काहीसं करण्याचा विचार आहे. \n\nमीडिया रिपोर्ट्सनुसार ट्रंप आणि मोदी शहरातल्या मोटेरा भागात नव्याने उभारण्यात आलेल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमचं उद्घाटनही करतील. यावेळी स्टेडियममध्ये जवळपास लाखभर लोक उपस्थित राहतील, असा अंदाज आहे. \n\nया स्टेडियमची क्षमता 1 लाख 10 हजार एवढी आहे आणि ती ऑस्ट्रेलियातल्या क्रिकेट मैदानापेक्षाही जास्त असल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलं आहे. \n\nकाही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार या कार्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंप यांच्यासाठी महत्त्वाचा का आहे?\n\nअमेरिकेत होणाऱ्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ट्रंप यांच्यासाठी हा दौरा खूप महत्त्वाचा आहे. \n\nकाही विश्लेषकांच्या मते ट्रंप यांचा हा भारत दौरा त्यांच्या निवडणूक प्रचाराचाच एक भाग आहे. अमेरिकेत मूळ गुजराती असणाऱ्या नागरिकांची संख्या खूप जास्त आहे आणि गुजरातमधूनही मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत जात असतात. \n\nमीडिया रिपोर्ट्सनुसार 'केम छो ट्रंप' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काही गुजराती वंशाच्या काही अमेरिकन नागरिकांना आमंत्रित केलं जाऊ शकतं. \n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा हा पहिला भारत दौरा आहे आणि ते सिनेटमध्ये त्यांच्याविरोधात सुरू असलेला महाभियोगाचा खटला निकाली निघाल्यानंतर येत आहेत. \n\nया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांमध्ये काही व्यापारी करारही होऊ शकतात, असाही विश्लेषकांचा अंदाज आहे. \n\nउत्साहित ट्रंप, आनंदी मोदी\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी म्हटलं होती की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी या महिन्यात भारत भेटीवर येत आहेत, याचा मला अत्यानंद होतो आहे. इथे त्यांचं भव्य आणि संस्मरणीय राहील, असं स्वागत करण्यात येईल, असंही मोदी म्हणाले. \n\nत्यांनी ट्वीट करत म्हटलं, \"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी 24 आणि 25 ला भारत दौऱ्यावर येणार असल्याने मला अत्यानंद झाला आहे. आपल्या माननीय पाहुण्यांचं संस्मरणीय स्वागत करण्यात येईल. ट्रंप यांचा भारत दौरा विशेष आहे. हा दौरा दोन्ही देशांचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्याच्या दिशेने महत्त्वाचा ठरणार आहे.\"\n\nआणखी एक ट्वीट करत पंतप्रधान मोदी म्हणतात, \"भारत आणि अमेरिका यांचे दृढ संबंध केवळ आपल्या नागरिकांसाठीच नव्हे तर संपूर्ण विश्वासाठी फायद्याचे ठरतील. भारत आणि अमेरिका लोकशाहीवादी विचारधारेशी वचनबद्ध आहेत. दोन्ही राष्ट्रं वेगवेगळ्या मुद्द्यांवरून एकमेकाशी व्यापक स्वरूपात आणि जवळून सहकार्य करत आहेत.\"\n\nट्रंप यांच्या दौऱ्यामुळे भारत आणि अमेरिका यांचे द्विपक्षीय संबंध दृढ होतील, अशी आशा दोन्ही देशांच्या सरकारांनी व्यक्त केली आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी फोनवरून बातचीत केली होती. यावेळी दोन्ही नेत्यांनी यावर सहमती व्यक्त केली होती की हा दौरा भारत-अमेरिका यांच्या धोरणात्मक सहकार्याला दृढ करेल. \n\nया दौऱ्यामुळे अमेरिकी आणि..."} {"inputs":"...लं होतं. कुणीच पुढे आलं नाही. शेवटी मी ओरडलो, मला मिठी मारा नाहीतर रेफरींना शंका येऊन ते गोल देणार नाहीत.\" \n\nगोल ऑफ द सेंच्युरी\n\nहँड ऑफ गॉड नंतर चारच मिनिटात फुटबॉल जगताला २०व्या शतकातला सर्वोत्तम फुटबॉल गोल बघायला मिळाला. आणि तो करणाराही दुसरा तिसरा कुणी नाही तर मॅराडोना होता. \n\nअर्जेंटिनाच्या हाफमध्ये मिडफिल्डर हेक्टर एन्रिक यांनी मॅराडोनाकडे पास दिला. तिथून त्यांनी जी सुरुवात केली ते म्हणता म्हणता ते इंग्लंडच्या गोलजाळ्यापाशी थडकले. \n\nअसं करताना त्यांनी सात इंग्लिश खेळाडूंना चकवलं. आणि शेवटी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"होतं, लोक त्यांना देव मानत होते\n\n\"आणि इंग्लंडविरुद्धची मॅचच कशाला तो कप त्यांनीच अर्जेंटिनाला मिळवून दिला. मॅराडोना यांच्या खेळाच्या रुपाने फुटबॉल प्रेमींना काही जादूई प्रसंग मैदानावर अनुभवायला मिळाले. पुढची काही वर्षं ते जिथे खेळतील तिथे देव हीच उपाधी त्यांना मिळाली.\" पेंडसे यांनी मॅराडोना यांना बघण्याचा त्यांचा अनुभव सांगितला. \n\nमॅराडोना यांचे भारतीय चाहते\n\nगंमत म्हणजे १९८६चा तो वर्ल्ड कप भारतीय टीव्हीवर प्रसारित झालेला पहिला फुटबॉल वर्ल्ड कप होता. त्यामुळे पेंडसे आणि त्यांच्या मित्रांनी घरी जमून त्या मॅचचाही आनंद घेतला. \n\n\"टीव्हीवरचं प्रक्षेपण तेव्हा स्पष्ट नसायचं. त्यामुळे मॅचमध्ये मॅराडोनांच्या बाबतीत नेमकं काय घडलं हे तेव्हातरी स्पष्ट दिसलं नाही. पण, मैदानावरची अशांतता समजण्यासारखी होती.\"\n\nत्यांनी हँड ऑफ गॉड गोलबद्दल सांगितलं. \"८६च्या वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या मॅच भारतात दाखवल्या गेल्या नाहीत. त्यावरून कोलकातामध्ये तर मोर्चे निघाले. मग अखेर तेव्हाचे माहिती आणि प्रसारणमंत्री प्रियरंजन दासमुन्शी यांनी पुढाकार घेतला आणि मॅच सुरू झाल्या.\" \n\nमॅराडोना यांना भारतीय फुटबॉल प्रेमींनी पहिल्यांदा पाहिलं. तिथून पुढे कोलकाता आणि पुणे-कोल्हापूर, गोव्यात सगळे त्यांचे कट्टर फॅन बनले. \n\n\"कोलकात्यामध्ये तर मॅराडोना यांचा अधिकृत फॅन क्लब उभा राहिला. मॅराडोना यांच्या फुटबॉलने सगळ्यांना आनंद दिला.\" आशिष पेंडसे यांनी आपलं फुटबॉल प्रेम आणि मॅराडोना प्रेम एका दमात सांगितलं. \n\n८० नंतर १९९०चं दशकंही मॅराडोना यांनी गाजवलं. ५ फूट ५ इंच उंचीच्या या खेळाडूने अर्जेंटिनासाठी १६७ मॅचमध्ये एकूण ११६ गोल केले. त्यांना लागलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनामुळे त्यांची कारकीर्द अखेर खंडित झाली. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं, \"न्यायालयाला वाटत असेल तर मी पुन्हा एकदा माझ्या जबाबावर विचार करू शकतो, पण माझ्या जबाबात विशेष असा बदल होणार नाही. मला न्यायालयाचा वेळ वाया जाऊ द्यायचा नाही.\" \n\nयावर मिश्रा यांनी म्हटलं, तुम्ही जबाबाविषयी पुनर्विचार केला तर चांगलं होईल आणि इथं केवळ वकिलाच्या डोक्यानं विचार नका करू.\n\nएक नजर टाकूयात अशा प्रकरणांवर, ज्यांमुळे प्रशांत भूषण चर्चेत होते. \n\nपीएम केअर्स फंडाविषयी सवाल\n\nकोव्हिड 19च्या साथीचा मुकाबला करण्यासाठीच्या मदत कार्यांसाठी पीएम केअर्स फंडातला पैसा NDRF ला ट्रान्सफर करण्यात याव... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण तेव्हाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, जस्टिस एस. के. कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या खंडपीठाने 14 नोव्हेंबर 2019ला या पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्या होत्या. \n\nमाहिती आयुक्तांची रिक्त पदं भरण्यासाठीची याचिका\n\nकेंद्र आणि राज्यातली माहिती आयुक्तांची रिक्त पदं भरली जावीत यासाठी अंजली भारद्वाज यांनी खरंतर याचिका दाखल केली होती. पण त्यांचे वकील होते प्रशांत भूषण. जे भ्रष्ट आहेत, तेच या कायद्याला घाबरतात, असा युक्तिवाद प्रशांत भूषण यांनी या प्रकरणी मांडला होता. यावर प्रत्येक जण अवैध काम करत नसल्याचं सरन्यायाधीश जस्टिस एस. ए. बोबडे यांनी म्हटलं होतं. \n\nसरकारला आरटीआय कायदा नको आहे आणि हा कायदा निरुपयोगी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असल्याचं याच युक्तिवादादरम्यान भूषण यांनी म्हटलं होतं. यावर 'कायद्याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी तुम्ही मदत करावी अशी अपेक्षा असल्याचं' म्हणत सरन्यायाधीश बोबडे यांनी भूषण यांना फटकारलं होतं.\n\nगुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्यांच्या हत्येच्या एसआयटी तपासाची मागणी\n\nगुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येच्या प्रकरणाचा कोर्टाच्या निगराणीखाली तपास करण्यात यावा अशी मागणी करणारी जनहित याचिका प्रशांत भूषण यांच्या सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटीगेशन या संस्थेने दाखल केली होती. \n\nतर कोणत्याही गुन्ह्याविषयीचं प्रकरण हे जनहित याचिका म्हणून दाखल केलं जाऊ शकत नसल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध करताना म्हटलं होतं. \n\nया हत्याकांड प्रकरणाविषयीची नवीन माहिती समोर आल्याने नव्याने तपास करण्यात यावा असं याचिकेत म्हटलं होतं. हरेन पांड्यांची हत्या डीजी वंजारांच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. \n\nगुजरातमध्ये भाजपचं सरकार असताना गृहराज्य मंत्री हरेन पांड्या यांची 26 मार्च 2003 रोजी अहमदाबादमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 2002मध्ये झालेल्या जातीय दंगलींचा बदला घेण्यासाठी पांड्यांची हत्या करण्यात आल्याचं सीबीआयच्या तपासात म्हटलं होतं. \n\nजस्टिस लोयांच्या मृत्यूच्या तपासाची मागणी\n\nगुजरातमधल्या बहुचर्चित सोहराबुद्दिन शेख प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या जस्टिस लोयांचा डिसेंबर 2014मध्ये नागपुरमध्ये मृत्यू झाला. हा मृत्यू संशयास्पद मानला गेला होता. जस्टिस लोयांनंतर ज्या न्यायाधीशांनी या प्रकरणाची सुनावणी केली त्यांनी या प्रकरणातून अमित शाहांची..."} {"inputs":"...लं, \"लोक जास्त करून बंदिस्त ठिकाणी जातात आणि कोरोना पसरण्याचं हे एक कारण आहे. जिथे हवा खेळती असेल तिथे कोरोना पसरण्याची शक्यता कमी असते आणि रेस्टॉरंट, बार, जिम अशा बंदिस्त खोल्यांसारख्या जागी कोरोना पसरण्याची जास्त शक्यता असते. जागतिक आरोग्य संघटनेनेही हे मान्य केलंय.\n\nलोकांनी रात्रीच्या वेळी अशा बंदिस्त ठिकाणी जाऊ नये, हेच नाईट कर्फ्यू लावण्यामागचं वैज्ञानिक कारण आहे. जर लोकांनी स्वतःहून अशा ठिकाणी जाणं कमी केलं, तर सरकारवर असं करायची पाळी येणार नाही. \n\n\"जेव्हा लोक ऐकत नाहीत, तेव्हा सरकारला रात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी होतो याविषयी कोणतंही संशोधन अद्याप झालेलं नाही. पण लोकांचा वावर कमी करून कोरोनाच्या प्रसारावर काबू करता येऊ शकतो हे विज्ञानातल्या संशोधनाने सिद्ध झालंय. लोकांचा वावर कमी झाला की R नंबर (व्हायरसचा रि-प्रॉडक्टिव्ह नंबर) हळुहळू कमी होतो. पण यासोबतच इतर कठोर पावलं उचलण्याची गरज आहे.\"\n\nकेंद्र सरकारने दिलेली माहिती\n\nकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 15 मार्च 2021 ला महाराष्ट्र सरकारला एक पत्र पाठवलं होतं. वीकेंड लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूचा कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यामध्ये अगदीच कमी परिणाम होत असल्याचं या पत्राच्या शेवटच्या भागात स्पष्ट म्हटलं होतं. \n\nकोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी राज्य सरकारने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ठरवलेल्या कंटेन्मेंट स्ट्रॅटेजीकडे लक्ष द्यावं, असं यात म्हटलं होतं. \n\nकेंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी 15 मार्च 2021 ला महाराष्ट्र सरकारला पाठवलेलं पत्र\n\nयावरून हे स्पष्ट होतंय की यावेळचा नाईट कर्फ्यू हा केंद्र सरकारच्या सांगण्यावरून होत नसून राज्य सरकारांच्या सूचनांनुसार होत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं, इयरफोन कानात जबरदस्तीने दाबताना\/घालताना आढळून येतात. तुमचा मुलगी\/मुलगा ही असं नक्की करत असेल. तुम्ही हे नक्की पाहिलं असेल, तर, मग पालक म्हणून योग्य वेळी काळजी घ्यायला हवी, असं डॉ. मिनेश जुवेकर सांगतात. \n\n\"माझ्याकडे आलेल्या 8 ते 10 मुलांच्या कानात 'इयरप्लग्ज' अडकून बसले. आवाज नीट ऐकू यावा यासाठी मुलांनी जबरदस्तीने 'इयरप्लग्ज' कानात घातले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पालकांनी स्क्रूडायव्हर आणि इतर गोष्टींच्या मदतीने हे काढण्याचा प्रयत्न केला. त्यात इयरप्लग बाहेर येण्यापेक्षा अधिकच आत ढकलले गेले. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोकांना कानात इंन्फेक्शन होण्याचा धोका जास्त वाढतो. \n\n'अर्धा तास 'हेडफोन' वापरले तर 10 मिनिटं ब्रेक घ्या' \n\nतज्ज्ञांच्या मते हेडफोन किंवा इयरफोनचा आवाज मोठा असेल तर कानाच्या पडद्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. \n\nडॉ. मिनेश जुवेकर सांगतात, \"कोरोनाच्या काळात काम करताना किंवा अभ्यास करताना हेडफोन आवश्यकच आहेत. पण, अर्धा तास किंवा चाळीस मिनिटं सतत 'हेडफोन', 'इयरफोन' वापरल्यानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घ्यावा. ज्यामुळे कानाला ब्रेक मिळेल आणि त्रास होणार नाही.\"\n\nतर, पालकांनी लहान मुलांवर कटाक्षाने लक्ष ठेवावं. दोन लेक्चरच्या मध्ये मिळणाऱ्या 10 मिनिटांच्या ब्रेकमध्ये मुलांना 'हेडफोन', 'इयरफोन' पासून दूर ठेवावं असं डॉ. चव्हाण सांगतात. \n\nडॉ. नीलम साठे म्हणतात, खूप वेळ बोलायचं असेल तर स्पीकरचा वापर करावा. जास्त मोठ्या आवाजात गाणी ऐकू नये. मोबाईलचा आवाज नियंत्रणात ठेवावा. \n\nकानात इंन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्यावी? \n\nकानात इन्फेक्शन झाल्यास काय काळजी घ्यावी, याबद्दल डॉ. फराह इंगळे यांनी काही सोप्या टीप्स दिल्या आहेत. \n\nकान साफ करण्यासाठी 'कॉटन बड' किती सुरक्षित?\n\nकान साफ करण्यासाठी आपण कॉटन बड वापरतो. पण, सर जे.जे रुग्णालयाचे नाक-कान-घसा विभागाचे प्रमुख डॉ. श्रीनिवास चव्हाण, लोकांना कॉटन बड न वापरण्याचा सल्ला देत आहेत. \n\nकानातला मळ कसा काढावा?\n\n\"कान साफ करण्यासाठी बडचा वापर केल्याने इंन्फेक्शन अधिक वाढतं. कानात थोड्याप्रमाणात वॅक्स असणं गरजेचं आहे. हा वॅक्स कानाच्या पडद्याला सुरक्षित ठेवतो. कानातील वॅक्स काढण्याच्या प्रयत्नात तो आपण अधिक आत ढकलतो. ज्यामुळे इन्फेक्शन जास्त होण्याची शक्यता असते,\" असं ते म्हणतात. \n\nमोठ्या आवाजात हेडफोनवर ऐकणं, इयरफोनघालून झोपणं या सवयी आपल्यापैकी अनेकांना आहेत. याचे दुष्परिणाम होतील याची जाणीव आपल्याला आहे. मात्र आपण याकडे लक्ष देत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...लं, काय माहिती? आम्ही त्यांच्यावर व्यवस्थितपणे अंत्यसंस्कारही करू शकलो नाहीत. ही गोष्ट म्हणजे किती मोठं दु:ख आहे आमच्यासाठी, हे आम्ही तुम्हाला कसं काय सांगणार?\" \n\nशमशाद ते दिवस आठवून सांगतात, \"आम्ही त्या दिवशी आई-बाबांना आमच्यासोबत चला अशी विनंती केली पण तुम्ही जा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. हे आमचं गाव आहे. अख्खं जीवन आम्ही इथं घालवलं आहे, आमच्यासारख्या म्हाताऱ्यांना कोण मारेल? म्हशी आणि घोड्यांची चिंताही आईला वाटत होती. मी जर आले तर सकाळी जनावरांना चारापाणी कोण करेल, असं आई मला विचारत होती. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"\" शमशाद सांगतात.\n\nलिसाडमध्ये उद्ध्वस्त झालेल्या आपल्या जुन्या घराची आठवण आजही शमशाद यांना अस्वस्थ करते. \"मुलाच्या लग्नासाठी संपूर्ण घराचं नुतनीकरण केलं होतं. नव्या खोल्या बनवल्या होत्या. नवीन फरशीही टाकली होती. नातवाचं लग्न करण्यापूर्वी घराची डागडुजी करायलाच हवी, असा आईचा आग्रह होता. 12-15 लाख रुपयांत घराचं काम केलं होतं पण या घरात एखादी रात्रही जास्त नाही राहू शकलो. आमचं तर सगळच लुटलं गेलं, असं असल्यास आम्ही कसा काय खटला मागे घेणार?,\" शमशाद विचारतात.\n\nन्यायाची आशा धूसर\n\nशामली जिल्ह्यातल्या कैराना वार्ड क्रमांक 8मध्ये आमची भेट 40 वर्षीय लियाकत खान यांच्याशी झाली. मूळचे शामलीच्या लख बावडी इथले रहिवाशी लियाकत दंगलींनंतर कैरानाला राहायला आले. लियाकत यांनी दंगलींत आपला पाय आणि त्यासोबतच आत्मविश्वासही गमावला. 2013सालच्या सप्टेंबर महिन्यातली रात्र आठवून आजही लियाकत यांच्या डोळ्यातून अश्रू येतात.\n\nलियाकत यांना दंगलीत पाय गमवावा लागला.\n\n\"आपल्याला मारण्यात येणार आहे ही गोष्ट गावात पसरली तेव्हा सर्व मुस्लीम लोक माझ्या घरी एकत्र आले. आम्ही सर्व भीतीनं बसलेलो असतानाचा दरवाजावर हल्ला करण्यात आला. आमच्यासोबत गल्लीतला दिलशाद होता, इकरा नावाची छोटी मुलगी होती, तिची आई सीधो होती या सर्वांना तलवारीनं मारण्यात आलं. मलाही मारण्यात आलं. सुरुवातीला त्यांनी तलवारीनं माझं पोट कापलं, नंतर माझा पाय कापला आणि नंतर हातांवर हल्ला केला,\" लियाकत सांगतात. \n\nलियाकत यांचे हे शब्द ऐकून शेजारी बसलेले त्यांचे वडील मकसूद आणि आई सीधो रडायला लागतात. अधिक विचारल्यानंतर नावाव्यतिरिक्त जास्त काही ते सांगू शकत नाहीत. पण आजही त्यांचे डोळे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.\n\nसरकार खटले मागे घेत आहेत यावर लियाकत सांगतात, \"मी कधीच खटला मागे घेणार नाही. मला न्याय हवा. माझा पाय कापण्यात आला. संपूर्ण शरीरावर जखमांच्या खुणा आहेत. मी ना कमावू शकतो ना चालू शकतो. दंगलींनं माझं आयुष्य बरबाद केलं. आता सरकार आम्हाला न्याय कसं काय नाही देणार? सरकार खटला मागे घेईल, असं होऊच शकत नाही. सरकार कोणा एकाचं नाही तर सर्वांचंच असतं. सरकार आमचं माय-बाप आहे. आम्ही सरकारची मुलं आहोत. सरकारनंच आम्हाला सोडलं तर आम्ही कुठे जाणार?\"\n\nसरकार काय म्हणतं?\n\nयावर्षीच्या मार्च महिन्यात उत्तर प्रदेश सरकारनं मुझफ्फरनगरच्या दंगलींशी संबंधित 131 खटले मागे घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणांत हिंदू..."} {"inputs":"...लं. \n\nअंकितची आई तिच्या पदरानं रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करतं होती. जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा मुलगा या जगात नाही तेव्हा त्यांन धक्काच बसला. \n\nभाजपच्या दिल्ली शाखेला ही घटना मुस्लीम समाजाविरोधात द्वेष पसरवण्यासाठीची चांगली संधी वाटली. \n\n'द वायर'मधल्या गौरव विवेक भटनागर यांनी या घटनेला राजकारण्यांनी कसा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला याचा माग घेतला आहे. ही घटना घडल्यानंतर पहिलं ट्वीट होतं ते 'भाजप-अकाली'चे आमदार मंजिंदरसिंग सिसरा यांचं.\n\nते म्हणतात, \"बिभत्स सत्य हे आहे की 23 वर्षांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"तही या चमकत्या मानवतावादी भूमिकेसाठी देश त्यांच्या ऋणात राहील.\"\n\nयशपाल यांनी व्हिकॅरिअस गिल्टचा (Vicarious Guilt) समज खोडून काढला आहे. एखाद्या इतिहासात किंवा आता घडलेल्या किंवा कल्पित गुन्ह्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीच्या संपूर्ण समजाला घ्यावी, ही कल्पना आहे. ही कल्पना अशा समजाविरोधात हिंसेसाठी नैतिक समर्थन मिळवून देते. \n\nमी आणि 'कारवा-ए-मोहब्बत'च्या टीमसह त्यांना भेट दिली त्यावेळी ते साध्या भाषेत पण निश्चयानं बोलत होते. सक्सेना यांचे शेजारी राहणारे मुस्लीम आहेत. \n\nयशपाल सक्सेना सांगतात,\"या दुःखाच्या घटनेत हे कुटुंब त्यांच्या घरीसुद्धा गेलेलं नाही. तेच आमची काळजी घेत आहेत. ते म्हणाले, \"ही जी महिला आहे ती माझी बहीण आहे. मी तिचा तिरस्कार करू शकतो का? मी तिचा तिरस्कार करावा तरी का?\" \n\nयशपाल सक्सेना, त्यांच्या पत्नी आणि शेजारी\n\nअंकित त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या उतारवयातला आधारच संपला आहे. ना तर भाजपनं त्यांना सहकार्याच वचन दिल आहे ना आतापर्यंत दिल्ली सरकारकडून त्यांना काही मदत मिळत आहे. दोन स्वयंसेवी संस्थांनी सक्सेना कुटुंबाला मदतीसाठी निधी गोळा करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. \n\nपण आवारा बॉईज त्यांच्या कार्यपद्धतीला साजेस काम करत होते. या इफ्तार कार्यक्रमात ही तरुण मुलं अंकितचा फोटो प्रिंट केलेला टीशर्ट परिधान करून खाद्यपदार्थ वाटत होते.\n\nयावेळी कुणी तरी उभं राहून मुस्लीम रोजा का करतात याची माहिती देतं होतं. जे उपाशी आहेत, तहानलेले आहेत त्यांच्या वेदना समजाव्यात म्हणून मुस्लीम रोजा करतात, असं त्यांनी सांगितलं. सायंकाळी 7.17 मिनिटांनी प्रार्थना झाली आणि सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला. बंधुभावाचं हे सुरेख चित्र होतं. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लं. पण त्यांच्या अनुपस्थितीत भाऊराव गायकवाड यांनी हा लढा सुरूच ठेवला. पाच वर्षं हा लढा चालला. पण अस्पृश्यांना मंदिर प्रवेश मिळाला नाही. पुढे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच सर्व मंदिरं खुली झाली आणि अस्पृश्यांना प्रवेश मिळाला. \n\nया लढ्याने काय साध्य केलं? \n\nआंबेडकरांच्या या लढ्याने काय साध्य केलं? असं विचारलं असता अखिल भारतीय दलित नाट्य परिषदेचे अध्यक्ष मधुसूदन गायकवाड सांगतात की आंबेडकरांचा लढा हा प्रतीकात्मक होता. जो समाज जातीयवादाचा, बळी पडला आहे, त्याला या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही. मग शेवटी त्यांनी काळाराम मंदिराचं आंदोलन स्थगित केलं. \n\nसामाजिक बदलाची प्रक्रिया हळुहळू होत असते, याची जाणीव डॉ. आंबेडकरांनाही होती. शोषितांना मानवतेचे पूर्ण हक्क मिळावे यासाठी ते वेगवेगळ्या मार्गांनी लढत राहिले आणि मंदिर प्रवेशही त्याच लढ्याचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे, असं मत 'साप्ताहिक विवेक'चे सह-कार्यकारी संपादक रवी गोळे सांगतात. \n\n'हा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही'\n\nशोषितांचा लढा फक्त मंदिर प्रवेशापुरताच मर्यादित नाही, असं आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं. 1933 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. आंबेडकर यांची येरवडा तुरुंगात भेट झाली होती. यावेळी गांधी यांनी डॉ. सुब्बारायान यांच्या विधेयकाला समर्थन देण्याची विनंती आंबेडकरांना केली होती. आंबेडकरांनी नकार दिला. या विधेयकात मंदिर प्रवेशाबाबत लिहिलं आहे, पण अस्पृश्यांच्या पूजेच्या अधिकाराबाबत काहीच लिहिलं नाही, असं आंबेडकरांनी सांगितलं.\n\n(संदर्भ- डॉ. आंबेडकरांची भाषणे आणि पत्रे, प्रकाशक भारतीय परराष्ट्र खाते)\n\nडॉ. आंबेडकरांनी महात्मा गांधी यांना आपली मंदिर प्रवेशाबाबतची भूमिका सांगितली होती. ते गांधीजींना म्हणाले होते, \"शोषित वर्ग फक्त मंदिर प्रवेशामुळे समाधानी होणार नाही. या वर्गाचा नैतिक आणि सामाजिक उत्कर्ष होणं आवश्यक आहे आणि त्यासाठी शिक्षण मिळणं महत्त्वाचं आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण जातीव्यवस्थेचं निर्दालन होणं आवश्यक आहे. जातीव्यवस्थेचं समूळ उच्चाटन झाल्याशिवाय अस्पृश्यांचा उत्कर्ष होणार नाही.\" \n\n'हिंदू हे शोषितांना मानव म्हणून स्वीकारतील का?'\n\nकाळाराम मंदिराचा सत्याग्रह म्हणजे शोषितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी आंबेडकरांनी सवर्णांना केलेलं एक आवाहन होतं. 2 मार्च 1930 रोजी त्यांनी जे भाषण केलं होतं ते केवळ त्यांच्या अनुयायांसाठीच नव्हतं तर सर्वांनाच विचार करायला भाग पाडणारं होतं. हे भाषण डॉ. आंबेडकर यांची भाषणं आणि पत्रं (प्रकाशक- परराष्ट्र मंत्रालय भारत सरकार, भाग 17) मध्ये आजही वाचायला मिळतं.\n\nते म्हणाले होते, \"आज आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत. मंदिरात प्रवेश केल्यामुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत. आपले प्रश्न राजकीय आहेत, सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि शैक्षणिक आहेत. \n\n\"काळाराम मंदिरात प्रवेश करणं म्हणजे हिंदू मनाला केलेलं आवाहन आहे. उच्चवर्णीय हिंदूंनी आपल्याला आपल्या हक्कांपासून अनेक पिढ्यांपासून दूर ठेवलं. आता तेच हिंदू आपल्याला आपला मानवी..."} {"inputs":"...लं. सीएनएनच्या एका बातमीची लिंक शेअर करत ती लिहिते, \"आपण या विषयावर का बोलत नाही?\" या ट्वीटमध्ये त्यांनी #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.\n\n रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय. तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केलंय. भारतात रिहाना टॉप ट्वीटर ट्रेंड आहे.\n\nरिहानाच्या ट्वीटवर प्रतिक्रिया\n\nरिहानाच्या या ट्वीटवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींच्या मते हे ट्वीट पब्लिसिटी स्टंट आहे तर शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला यासा... उर्वरित लेख लिहा:","targets":"न केलं आहे. \n\n9 वर्षांची पर्यावरण कार्यकर्ता लिसिप्रियानेही रियानाचं समर्थन केलं आहे. \n\nमात्र, काहींनी हा भारतातला अंतर्गत मुद्दा आहे, असं म्हणत रिहानाला या मुद्द्यापासून लांब राहण्याचा सल्ला दिला आहे. \n\nरिहानाच्या ट्वीटवर फाल्गुनी नावाच्या ट्विटर हँडलवरून लिहिण्यात आलंय - \"हा आमच्या देशातला अंतर्गत विषय आहे आणि तुम्ही यात बोलू नका.\"\n\nकाहींनी रिहानाचा ट्वीट पेड असल्याचाही आरोप केलाय."} {"inputs":"...लं?\n\n12 वर्षांपूर्वी बलात्कारासाठी मृत्यूदंडाच्या शिक्षेची तरतूद केल्यानंतर पाकिस्तानमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. \n\n2008 ते 2014 या कालावधीत मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी यांना आंतरराष्ट्रीय समुदायाच्या मानवाधिकारासंदर्भातील उल्लंघनाच्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागला होता. या कालावधीचा अपवाद वगळता पाकिस्तानात मृत्यूदंडाची शिक्षा वारंवार सुनावली जाते. \n\n2006 पासून बलात्कार किंवा सामूहिक बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा मुद्दाही संवेदनशील आहे,\" असं मानवाधिकार कार्यकर्त्या सुलताना कमल यांनी सांगितलं. \n\nजगात दिल्या जाणाऱ्या मृत्यूदंडांपैकी 50 टक्के बांगलादेशात होतात असं जगभरात मृत्यूदंडाच्या शिक्षेचा अभ्यास करणाऱ्या अमेन्स्टी इंटरनॅशनलनं स्पष्ट केलं.\n\nमृत्यूदंडाला आता विरोधाचं प्रमाणही वाढलं आहे. 2015 मध्ये बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निकाल दिला. बलात्कारप्रकरणी मृत्युदंडाची शिक्षा असंवैधानिक आहे आणि शिक्षा देताना सर्वसमावेशक विचार व्हावा असंही न्यायलयानं सांगितलं. \n\nभारतासाठी धडे\n\n1. पुरेशा घटना उजेडात येत नाहीत\n\nदक्षिण आशिया प्रदेशात ज्यांच्यावर बलात्कार झाला आहे अशा व्यक्तींना समाजात कलंक समजलं जातं. समाजाकडून विपरीत वागणूक मिळत असल्यानं बलात्कारबद्दल तक्रार नोंदवली जात नाही. \n\nअफगाणिस्तानमधील स्वतंत्र मानवाधिकार आयोग यासंदर्भात वेळोवेळी संशोधन करतं. बलात्कार झालेल्या स्त्रीशी लग्न करण्यासाठी फारच कमी पुरुष तयार असतात. बलात्कारामुळे स्त्री गरोदर राहिल्यास, बलात्कार करणाऱ्या व्यक्तीशी लग्न करण्याची सक्ती केली जाते. \n\nबलात्कार करणाऱ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा देऊन खरंच बदल होतो का?\n\nभारताप्रमाणेच, अफगाणिस्तानमध्ये सक्तीच्या आणि अल्पवयीन विवाहावर बंदी आहे. मात्र तरीही असे विवाह सर्रास होतात. \n\nअफगाणिस्तान ह्यूमन राइट्स वॉच संस्थेच्या 2012 अहवालाप्रमाणे बलात्काराची तक्रार करणाऱ्या महिलेवर व्यभिचाराचा आरोप केला जातो. अफगाणिस्तानच्या घटनेनुसार हा गुन्हा नाही. \n\nपोलीस, न्यायव्यवस्था तसंच सरकारी यंत्रणेकडून मदत आणि पाठिंबा मिळण्याऐवजी बलात्काराची तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला उपेक्षेची, हीन वागणूक मिळते. त्या महिलेकडे नैतिक गुन्हा केल्याच्या दृष्टिकोनातून बघितलं जातं.\n\nमहिलांविषयक प्रकरणांची चौकशी करणाऱ्या पोलिसांची तसंच यंत्रणांची विश्वासार्हता वाढवण्याच्या दृष्टीनं भारतातल्या कायद्यांमध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आली आहे. मात्र बदल कूर्म गतीनं होत आहे. बलात्काराच्या घटना आणि पोलिसात त्याची तक्रार दाखल करण्याची वेळ यातलं अंतर आजही प्रचंड आहे. \n\nबलात्काराच्या घटनांसंदर्भात तक्रार नोंदवण्याचं प्रमाणच कमी आहे. मृत्यूदंडाच्या शिक्षेनं बलात्काराच्या घटनांचं प्रमाण कमी होणार नाही असं अफगाणिस्तानमधील स्वतंत्र मानवाधिकार आयोगाचे कार्यकारी संचालक मोहम्मद मुसा महमूदी यांनी सांगितलं. \n\n2. दोषींना शिक्षा होण्याचं प्रमाण..."} {"inputs":"...लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 2019 ची विधानसभा निवडणुक त्यांनी राष्ट्रवादीकडून लढवली आणि ते निवडून आले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर 4 जुलैला पारनेरच्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला. \n\n'आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही' असं त्यावेळी त्या नगरसेवकांनी स्पष्ट केलं होतं. बंडखोरी करणारे नगरसेवक हे निलेश लंके यांचे जुने कार्येकर्ते होते. 'आम्ही निलेश लंके यांच्यासोबत राहणार पुन्हा शिवसेनेत जाणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"पचार घेऊन घरी गेले आहेत. इथं रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक रुग्णांचे मृत्यु होतात त्यामुळे त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी विविध कार्यक्रम देखील येथे आयोजित करण्यात येतात.\" \n\nकोव्हिड सेंटरमध्ये जाऊन लंके रुग्णांची विचारपूस करतात. तसंच ते या कोव्हिड सेंटरमध्येच रुग्णांसोबत राहतात, त्याची भीती वाटत नाही का, या सगळ्याबाबत त्यांना विचारले असता लंके म्हणाले, \"मी घाबरून घरात बसलो असतो तर हो रुग्ण कुठे गेले असते. त्यांना धीर देण्यासाठी मी त्यांच्यात जातो. या काळात समाज सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.\"\n\nसामाजिक काम की स्टंटबाजी?\n\nनिलेश लंके यांनी कोरोना रुग्णांसाठी कोव्हिड सेटर्स सुरु केलीच परंतु रुग्णांची देखभाल करण्यासाठी ते त्याच कोव्हिड सेंटरमध्ये झोपत होते. कोव्हिड सेंटरमध्ये जमिनीवर झोपल्याचा त्यांचा फोटो देखील व्हायरल झाला होता. \n\nअसाच आमदार निवासामधील एक फोटोदेखील समोर आला होता. तिथं देखील लंके यांचे कार्यकर्ते बेडवर झोपले होते तर लंके जमिनीवर. त्यांच्या या फोटोंमुळे त्यांचे कौतुक करण्यात आले तर दुसरीकडे ते प्रसिद्धीसाठी स्टंट करत असल्याचा टीका देखील त्यांच्यावर करण्यात आली.\n\nकोव्हिड सेंटर\n\nनिलेश लंके यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत विचारले असता ते म्हणाले, \"ज्यांना ही स्टंटबाजी वाटते त्यांनी इथं येऊन काय काम सुरू आहे ते पहावे. घरात बसून टीका करणे सोपं आहे. टीका करणाऱ्यांनी एकातरी रुग्णाची भेट घेतली असेल का, कोरोना रुग्णांमध्ये मिसळून काम करणं सोपं नाही.\"\n\nनिलेश लंके यांच्यावर होणाऱ्या टीकेबाबत पत्रकार सुधीर लंके यांनी देखील मत व्यक्त केलं ते म्हणाले,\n\n\"जे पटकन लोकांमध्ये मिसळतात असे पुढारी लोकांना आवडतात. तो नेत्यांच्या शैलीचा भाग असतो. लंके कोणालाही लगेच भेटतात. ते गाडीतून उतरल्यानंतरही कोणीही त्यांच्याशी जाऊन बोलू शकतं. कोव्हिड सेंटरमध्ये देखील ते रुग्णांची जातीने विचारपूस करतात त्यांची ऑक्सिजन पातळी तपासतात. याला कोणी स्टंटबाजी म्हणू शकेल पण त्यांच्या या कामात सातत्य आहे. ते याच ठिकाणी असे वागतात असं नाही तर प्रत्येक कार्यक्रमात ते असेच थेट लोकांना जाऊन भेटतात. त्यामुळे मला ही स्टंटबाजी वाटत नाही.\"\n\nकार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करण्याची शैली\n\n\"निलेश लंके पुढाऱ्यासारखे वागत नाहीत. ते सामान्य नागरिकांमध्ये लगेच मिसळतात. त्यांच्या याच काम करण्याच्या शैलीमुळे त्यांनी अनेक..."} {"inputs":"...लंदाज होते. ते विकेटकीपिंगही करत असत. 1960मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केलं. तिकडे गेल्यावर ते शेफील्ड शिल्ड स्पर्धेत खेळले. \n\n3. अँटाओ डिसुझा\n\nअँटाओ यांचा जन्म गोव्यात झाला होता. फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय पाकिस्तानला रवाना झाले. त्यांनी 6 टेस्टमध्ये पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं. पाकिस्तानसाठी त्यांची कारकीर्द मर्यादित राहिली असली तरी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी 61 मॅचेसमध्ये 4947 रन्स केल्या. 1999 ते कॅनडात स्थायिक झाले. \n\n4. अनिल दलपत\n\nपाकिस्तानसाठी खेळणारे पहिले हिंदू क्रिकेट... उर्वरित लेख लिहा:","targets":"े वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लंय. इथल्या ज्या भागांमध्ये कोरोना परसलाय, तो भाग उत्पादकांचा, व्यावसायिकांचा आहे. त्यामुळे हा भाग अधिक काळासाठी लॉकडाऊन केला जाईल. हे आर्थिकदृष्ट्या चिंताजनकच आहे.\n\nमुंबई देशातलं एक मोठं हॉटस्पॉट झालं आहे\n\nभारताच्या GDP मध्ये निम्मा वाटा असलेलं सेवा क्षेत्रही कोरोना व्हायरसमुळे प्रभावित झालाय. आणखी काही काळासाठी सर्व्हिसेस सेक्टर ठप्प राहण्याची शक्यता आहे.\n\nबांधकाम क्षेत्राचंही असंच आहे. या क्षेत्रात रोजंदारीवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांवर, कामगारांवर बेरोजगारीचं संकट कोसळलंय.\n\nसेंटर फॉर मॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"साथरोग तज्ज्ञसुद्धा आहेत. अनेक देश त्यांनी सुचवलेल्या Supress and Lift अर्थात लॉकडाऊन ठेवणं आणि उठवणं हे चक्र पाळत आहेत. आणि भारतानेही तसंच करण्याची गरज आहे.\n\nलॉकडाऊनच्या काळात देशभरातील सुमारे 110 कोटी लोक घरांमध्ये आहेत.\n\nते सांगतात, “अशा स्थितीत निर्बंध लावायचे, मग ते शिथिल करायचे. पुन्हा निर्बंध लावायचे, पुन्हा ते उठवायचे, जेणेकरून आर्थिक आणि सामाजिक नुकसान किमान सहन करणं तरी शक्य होईल.”\n\nमात्र ते कसं करायचं, हे प्रत्येक देशाने आपापलं ठरवायला हवं, असं ते सांगतात. \"देशातली संसाधनं पाहता, लोकांची या निर्बंधांप्रतिची सहनशीलता आणि समाजाची इच्छाशक्ती, यावर हे अवलंबून असतं. कुठल्याही सरकारला या रोगाशी लढा, अर्थव्यवस्थेला धगधगतं ठेवणं आणि सामाजिक शांतता, या तीन गोष्टींमधला सुवर्णमध्य शोधायचा आहे आणि तो साधायचा आहे,\" असं ते सांगतात.\n\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पूर्णपणे मंदावत नाही, तोपर्यंत लॉकडाऊन ठेवणं गरजेचं आहे, हे स्पष्ट आहे. मात्र त्याचसोबत चाचण्या वाढवणं आणि आरोग्यविषयक व्यवस्था अधिक मजबूत करणंही महत्त्वाचं आहे.\n\nकेरळमधील तज्ज्ञ म्हणतात, लॉकडाऊन उठवण्याचा सध्याच काळ नाहीय. किंबहुना, तीन टप्प्यांचं रिलॅक्सेशन असायला हवं.\n\nचीनमध्ये लोक आता आपापल्या घरी परतू लागलेत\n\nबऱ्याच देशांनी लॉकडाऊनच्या अटी शिथिल केल्या. मात्र त्यांच्यासाठी तो अत्यंत कठोर निर्णय आहे, कारण यामुळे नवीन रुग्ण सापडू लागतात आणि त्यानं भीती आणखीच वाढते.\n\nचीनमधल्या वुहानमध्ये, जिथून या साथीचा उद्रेक झाला, तिथे 8 एप्रिल रोजी लॉकडाऊन जवळजवळ 11 आठवड्यांनंतर उठवण्यात आला. मात्र आता चीनमध्ये नवे रुग्ण सापडत असल्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे.\n\nयावर बोलताना भारताच्या आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितलं की \"चीन, दक्षिण कोरिया आणि जपानमध्ये नव्याने वाढलेलं रुग्णांचं प्रमाण चिंतेचं कारण आहे, त्यामुळे आपण लावलेले निर्बंध आणि सोशल डिस्टन्सिंग आणखी काही काळ पाळणं गरजेचं आहेच.\"\n\nफ्रान्सचे पंतप्रधान म्हणतात, आमच्या देशात लॉकडाऊन शिथिल केल्यानं भीती आणखीच वाढलीय. नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट्ट म्हणतात, “अशा संकटकाळी नेत्यांना 50 टक्क्यांच्या ज्ञानाच्या आधारावर शंभर टक्के निर्णय घ्यावे लागतात. पुढे त्याचे परिणाम भोगावे लागतात.”\n\nपुन्हा स्थलांतरितांचा प्रश्न निर्माण होईल?\n\nभारताची लोकसंख्या, भौगोलिक विस्तार आणि आरोग्य यंत्रणेतील त्रुटी या गोष्टींमुळं..."} {"inputs":"...लकर्णी सांगतात.\n\nकुलकर्णी यांनी तेंडुलकरांच्या काही नाटकांचं दिग्दर्शन केलं आहे. \"संघर्षाशिवाय नाट्य निर्माण होत नसतं. तेंडुलकर नेहमी मोठा संघर्षबिंदू पकडायचे आणि त्यावर नाटक लिहायचे. ते प्रेक्षकांना धक्का द्यावा किंवा त्यांना चांगलं वाटावं असा विचार करून नाटक लिहित नव्हते, तर जीवनातलं वास्तव दाखवण्यासाठी नाटक लिहित असत,\" असं संदेश कुलकर्णी म्हणतात.\n\n3. वास्तववादी पात्रं \n\n\"आपल्या नाटकातून त्यांनी जगण्याचे पेच काय आहेत याचं दर्शन घडवलं, पात्रांच्या आयुष्यात असलेलं नैतिक अनैतिकतेचा संघर्ष त्यांनी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यासाठी जात. या परंपरेला तेंडुलकरांनी शह दिला. जेव्हा प्रेक्षक नाटकाला येत तेव्हा तेंडुलकर त्यांना आरसा दाखवत असत,\"असं मनस्विनी म्हणतात.\n\n\"असं काही आमच्यात घडत नाही किंवा आमचं आलबेल आहे असं असं मानणाऱ्या दुटप्पी, दांभिक वर्गासमोर तेंडुलकर आरसा आणून ठेवतात. त्यांच्यातलीच हिंसा दाखवून प्रेक्षकाला उघडानागडा करतात. याचा परिणाम म्हणून प्रेक्षक चिडतो,\" असं मनस्विनी सांगतात.\n\nविजय तेंडुलकर नावाच्या प्रतिभेनं मराठी समाजमनावर राज्य केलं. एखाद्या गोष्टीबद्दल तेंडुलकर काय म्हणतात, तेंडुलकर त्याच्याकडे कसं पाहतात हे जाणून घेण्याची इच्छा त्या काळात होती. म्हणूनच त्यांचा प्रभाव जाणून घेण्याचा हा प्रयत्न!\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लकवडे यांनी सांगितलं.\n\nसदाशिवराव भाऊ पेशवे आणि इब्राहिमखान गारदी\n\nअंबारी रिकामी दिसली आणि...\n\nभारतातल्या राजांची युद्धादरम्यानची सवय म्हणजे, सगळ्यांत उंच हत्तीवरच्या अंबारीत बसून सैन्याचं नेतृत्त्व करायचं! या सवयीबद्दल नादिरशहा यानंही टीका केली होती. \n\n'The Army of Indian Mughals' या पुस्तकात W. आयर्विन यांनी नादिरशहाच्या पत्राचा दाखला देत म्हटलं आहे, \"हिंदुस्तानच्या राजांचा हा अजब परिपाठ आहे. युद्धात ते हत्तीवरून येतात आणि शत्रूचं निशाण बनतात.\" \n\n\"विश्वासरावांना गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना डाचत होती. अब्दालीकडून मराठ्यांच्या वर्चस्वाला शह बसला, तर त्यांनाही ते हवंच होतं. त्यामुळेच जोधपूरचा बीजेसिंग आणि जयपूरचा माधोसिंग हे दोघंही तटस्थ राहिले,\" बलकवडे यांनी पुष्टी जोडली.\n\n\"सुरजमल जाटाने आग्रा आणि अजमेर यांचा ताबा मागितला. अब्दालीच्या पाडावानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं मराठ्यांनी सांगितल्यावर जाटही मराठ्यांची साथ सोडून गेला,\" बलकवडे म्हणाले.\n\nशुजा उद्दौलाला दिल्लीची वजिरी हवी होती. त्याबाबतही काहीच निर्णय झाला नाही, म्हणून तोदेखील आपल्या सैन्यासह अब्दालीला सामील झाला. शुजा अब्दालीकडे जाणं, हे युद्धात निर्णायक ठरलं, असं मोहसिना मुकादम सांगतात.\n\nपानिपतानंतर उत्तरेतल्या मराठा वर्चस्वाला धक्का लागला असं म्हटलं जातं.\n\nबाजारबुणगे आणि यात्रेकरू\n\nअब्दालीच्या फौजा सड्या फौजा होत्या. त्याउलट मराठा फौजेबरोबर यात्रेच्या निमित्ताने हजारो यात्रेकरू, व्यापारी आणि कुटुंबकबिला असे सुमारे 30-40 हजार बिनलढाऊ लोक होते. \n\nया लोकांच्या खाण्यापिण्याची सोय करताना मराठा सैन्याचं कंबरडं मोडलं होतं. तसंच खजिन्याची कमतरताही भेडसावत होती, यावर मोहसिना मुकादम प्रकाश टाकतात.\n\nमराठी फौजेचा वेग आणि या बाजारबुणग्यांचा वेग यांच्यात प्रचंड तफावत असल्याने फौजेला या लोकांच्या वेगाशी बरोबरी करत आगेकूच करावी लागत होती. तसंच प्रत्यक्ष युद्धाच्या आधीही तीर्थयात्रेसारख्या गोष्टींमुळे फौजेला वेगवान हालचाली करणं अशक्य झालं, असं बलकवडे यांनी स्पष्ट केलं.\n\nकारणं काहीही असली, तरी पानिपतच्या युद्धातल्या पराभवामुळे मराठा साम्राज्याचं कंबरडं मोडलं. मराठ्यांचा उत्तरेकडचा दबदबा अचानक नाहीसा झाला. मोठ्या संख्येने मराठा सैनिक पानिपतावर मारले गेल्यानं पेशव्यांची सामरी ताकद कमकुवत झाली.\n\nपानिपतच्या पराभवानंतर उत्तरेच्या राजकारणात मराठ्यांना दबदबा निर्माण करण्यासाठी 12 वर्षं वाट बघावी लागली. महादजी शिंदे यांनी 1773-74 मध्ये उत्तरेत पुन्हा मराठ्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं. पण पानिपतच्या या युद्धाने मराठा साम्राज्याचीच नाही, तर भारताच्या इतिहासाचीही दिशा बदलली.\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लगडून सांगतात. \"या वयातली मुलं सतत एक्साईंटमेंट मोडवर असतात. म्हणजे कोणत्याही गोष्टीने उत्तेजित होऊ शकतात. ही उत्तेजना कशी हाताळायची याचं मात्र त्यांना ज्ञान नसतं.\" \n\nकोणाला किती लाईक, किती व्ह्यू, किती शेअर यात तरूण मुलं गुरफटत जातात. जरा जरी कमी लाईक मिळाले तर या मुलांना नैराश्य येऊ शकतं.\n\nतरूण वयात आसपास स्पर्धा असतेच. त्यांचे जवळचे मित्र मैत्रिणी स्पर्धक होतात आणि सोशल मीडियावर ही स्पर्धा अधिकच तीव्र असते. ही स्पर्धा नवी नाही. वयात येणाऱ्या प्रत्येकाला हा अनुभव कधी ना कधी आलेला असतो. त्या व... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं समजलं जात होतं की नार्सिसिस्ट किंवा स्वतःच्या प्रेमात असलेले लोक आत्महत्या करत नाहीत. पण 2017 साली डॅनियल कोलमन आणि सहकाऱ्यांनी जर्नल ऑफ सायकॅट्रिक रिसर्चमध्ये लिहिलेल्या शोधनिबंधात असं म्हटलं की नार्सिसिस्ट लोकांनी आत्महत्येचे प्रयत्न केले तर ते जीवघेणे ठरतात. म्हणजेच असे लोकांनी आत्महत्या करण्याचं ठरवलं तर ते मागे हटत नाहीत. \n\nम्हणूनच कदाचित जगभरात इंफ्लुएन्सर्स म्हणजेच ज्यांना सोशल मीडियावर खूप फॉलोअर्स आहेत अशाच्या आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. वर उल्लेखलेल्या घटनांमागे काही इतरही कारणं असतील, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत, पण तरूण मुलांच्या अशा आत्महत्यांकडे गंभीरतेने पाहावं लागेल.\n\nमहत्त्वाची सूचना\n\nऔषधोपचार आणि थेरपीच्या मदतीने मानसिक आजारांवर उपचार शक्य आहेत. यासाठी तुम्ही मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. तुम्हाला किंवा एखाद्या परिचित व्यक्तीमध्ये अशा प्रकारच्या मानसिक आजारांची लक्षणं दिसल्यास या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून मदत मिळवू शकता.\n\nसामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालय -1800-599-0019 (13 भाषांमध्ये उपलब्ध)\n\nइंस्टिट्यूट ऑफ ह्यूमन बिहेवियर अँड एलाइड सायन्सेस - 9868396824, 9868396841, 011-22574820\n\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्स - 080 - 26995000\n\nविद्यासागर इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड एलाइड सायन्सेस, 24X7 हेल्पलाइन-011 2980 2980\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...लग्न केलं आणि मला तीन मुलंही झाली.\"\n\nरिमाला वाटलं की लग्नानंतर त्यांच जीवन बदलेल. पण ते आणखीणच बिकट झालं. त्या आठवूण सांगतात, \"तो दिवसरात्र दारू प्यायचा. ड्रग्जच्या नशेत राहायचा. मला मारझोड करत होता. हे सगळं तर मी सहनं करत होते, पण नंतर त्यानं मुलांवरही हात उचलायला सुरुवात केली.\"\n\nशेवटी रिमा यांनी या जाचाला कंटाळून नवऱ्यापासून वेगळं व्हायचा निर्णय घेतला आणि जिथून कायमचं बाहेर काढण्याचं वचन दिलं गेलं होतं, त्याच कुंटणखान्यात त्या परतल्या.\n\nआमचं बोलण सुरुच होतं की एका महिलेने मला वरच्या मजल्यावरील... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी 'स्पेशल' आहे का?\n\nती हसून म्हणाली, \"आता तर कुणी प्रेमाच्या गोष्टी जरी करत असला तर त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार. पैसे दे, थोड्यावेळ राहा आणि इथून फूट. पण प्रेमाच्या गप्पा नको मारूस.\"\n\nती बोलतच राहीली. \"एक होता जो माझ्याशी प्रेमाच्या गोष्टी करायचा. पण मग प्रेमाच्या नावानं माझ्याकडून पैसे लूबाडायला लागला. असं कुठं प्रेम असत का? असं कुणी प्रेम करत असतं का?\"\n\nबाजूलाच उभ्या असलेल्या एका मुलीनं सांगितलं, \"मला एक मुलगा आहे. मी त्याच्यावरच प्रेम करते. तशी तर मी सलमान खानवर पण प्रेम करते. त्याचा नविन सिनेमा येतोय का?\"\n\n'तुमचा प्रश्नच चुकीचा आहे'\n\nइतकं सांगत असतानाच ती जोरजोरात ओरडू लागली, \"वर! वर!! वर!!\" मी घाबरून इकडं-तिकडं बघायला लागले. ती जोरात हसली आणि म्हणाली, \"काही नाही हो मॅडम. एक कस्टमर दिसत होता. त्याला वरती बोलावत होती. हेच आमचं जीवन आहे. तुम्ही आम्हाला प्रश्नच चुकीचा विचारला.\"\n\nप्रातिनिधीक छायाचित्र\n\nआता मात्र कोपऱ्यात गेल्या काही वेळेपासून आमच्या गोष्टी ऐकत शांतपणे उभ्या असलेल्या मुलीशी मी बोलू इच्छित होते. मी तिच्याकडे वळाली तर ती मागे सरकली आणि म्हणाली, \"बाथरूम रिकाम झालं आहे. मी आंघोळीला चालले. महाशिवरात्रीचा उपवास आहे माझा,\" एवढं म्हणून ती निघूनही गेली.\n\nगप्पा मारता-मारता बराच वेळ झाला होता. मी जड अंतकरणानं शिडी उतरायला लागली. एवढ्या साऱ्या महिलांमध्ये मला कुणी असं नाही भेटलं जिच्या जीवनात प्रेम होतं.\n\nहाच विचार करत मी गर्दीनं ओसांडून वाहत असलेल्या रस्त्यावर परत आले. जवळच्याच दुकानात गाण वाजतं होतं. \"बन जा तू मेरी राणी, तेनू महल दवा दूंगा...\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लग्नानंतर मूल जन्माला घालण्यापेक्षा एखादी मुलगी दत्तक घेऊयात, असं लग्नाच्या आधीच नीरवने मला सांगितलं होतं,\" मीरा सांगतात.\n\n\"नवऱ्याकडूनच हा प्रस्ताव आल्याने मीसुध्दा त्याला होकार दिला होता. पण मग लग्नानंतर मूल दत्तक घेण्याचाही विचार मागे पडला,\" त्या सांगतात. \n\nमीरा आणि नीरव शाह\n\n\"खरंतर त्यानंतर स्वत:च्या निर्णयाला सिद्ध करण्यासाठी मी कारण शोधत होते. आम्ही स्वत:ला प्रश्न विचारत होतो, कारण आम्हाला स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे, हा विचार कायम डोक्यात होता. पण आपण खूप टोकाचा विचार करत आहोत का? तर तसंही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आजवर झालेला नाही आणि यापुढेही नक्कीच होणार नाही.\"\n\n\"आपल्याला एकच जन्म मिळालेला आहे आणि या जगात करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत. आम्हाला आमचं आयुष्य मनसोक्त जगायचंय. मुलांना जन्म दिल्याने त्यांची जबाबदारी अंगावर येऊन पडते आणि नाही म्हटलं तरी आयुष्य थांबल्यासारखं होतं. त्यामुळे मला आई व्हायचं नव्हतं,\" असं आश्का ठामपणे सांगतात.\n\n\"शिवाय, एकदा का तुम्ही मुलाला जन्म दिलात की आयुष्यमभर त्याच्यासाठी मन तुटत राहतं, जे आम्हा दोघांनाही मान्य नाही.\" \n\nसुमित एक खुलासा करतात - \"आश्काच्या आईवडिलांना आमचा हा निर्णय माहीत आहे. पण माझ्या आई-वडिलांसोबत अद्याप आम्ही मोकळेपणाने चर्चा केलेली नाही. सध्या तरी आम्ही त्यांच्याशी याबाबत बोलणं पुढे ढकलतोय. पण कधीतरी अगदीच युद्धप्रसंग उद्भवला तर नक्की बोलू.\"\n\nमुलांना ग्लोबल आणि जबाबदार नागरिक बनवायचंय\n\nबंगळुरू येथे वास्तव्यास असलेल्या उत्तरा नारायणन आणि अरुण कुमार यांनी लग्नानंतर दोन मुलांना दत्तक घेतलेलं आहे. उत्तरा ही लग्नाच्या आधीपासूनच सुष्मिता सेनपासून प्रभावित झालेली होती. त्यामुळे तिच्याप्रमाणेच लग्नानंतर मूल दत्तक घ्यायचं होतं आणि त्याला अरुणचाही पाठिंबा मिळाला. \n\nस्वत:चं मूल जन्माला घालायचं नाही, असा कोणताही निर्णय दोघांनीही घेतला नसल्याचं उत्तरा म्हणाल्या. मूल दत्तक घेणं आणि स्वत:च्या मुलासाठी प्रयत्न करणं हे एकत्रितरीत्या सुरू होतं. मुख्य म्हणजे त्यांना विशेष मूल दत्तक घ्यायचं होतं. त्यासाठीचा अर्ज त्यांनी केला होता.\n\nसाधारणपणे या संपूर्ण प्रक्रियेला दोन वर्षांचा कालावधी जातो, परंतु त्यांना अवघ्या दीड महिन्यात हवी तशी मुलगी मिळाली. तेव्हा ती नऊ महिन्याची होती. त्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 2017 साली त्यांनी साडे सहा वर्षांचा आणखी एक विशेष मुलगा त्यांनी दत्तक घेतला. \n\n\"आपल्या घराण्याचा वंश पुढे जाण्यापेक्षा मानव वंश पुढे जायला हवा, असा विचार आम्ही केला आणि त्यासाठी आपलंच मूल असण्याची गरज नाही,\" असं उत्तराला वाटतं.\n\n\"शिवाय जगात जर प्रश्न असतील तर त्यांना सोडवणारे लोकही हवेत. आम्ही दोघेही सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहोत. आम्ही स्वत:ला एक जबाबदार नागरिक समजतो. त्यामुळे आम्हाला आमच्या मुलांना जबाबदार नागरिक बनवायचं आहेच, पण त्याचबरोबर 'ग्लोबल सिटीझन' बनवायचं आहे,\" असं उत्तरा पुढे म्हणाली. \n\n\"आम्हाला म्हातारपणासाठी मुलं नको आहेत. आमचा प्रयत्न आहे की त्यांना त्यांचे निर्णय घेण्यासाठी..."} {"inputs":"...लट काही ग्रीक महिला स्तनांखाली एक पट्टा बांधून त्यांना उभारी द्यायचा प्रयत्नही करायच्या.\n\nआज आपण ज्या प्रकारची ब्रा दुकानात पाहतो तशी 1930मध्ये अमेरिकेत तयार करण्यास सुरुवात झाली. \n\nआशियात मात्र ब्रासंबंधी स्पष्ट असा इतिहास सापडत नाही. \n\nब्रा आली आणि विरोध सुरू झाला...\n\nप्रसिद्ध फॅशन मॅगजिन 'वोग'नं 1907मध्ये 'brassiere' शब्द लोकप्रिय होण्यात मोठी भूमिका निभावली. यानंतर ब्राचा विरोध होण्यास सुरुवात झाली. \n\n1990मध्ये आलेल्या या जाहिरातीवरून बराच वाद झाला होता.\n\nयाच काळात काही स्त्रीवादी संघटनांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध होता. अनेक महिलांनी ब्रा जाळल्या नाहीत पण विरोध दर्शवण्यासाठी ब्रा न घालता त्या बाहेर पडल्या होत्या. \n\n2016मध्ये पुन्हा एकदा ब्रा विरोधी मेहिमेनं सोशल मीडियावर जोर धरला. याला कारण ठरली एक घटना.\n\n17 वर्षांच्या कॅटलीन जुविक टॉपच्या आत ब्रा न घालता शाळेत गेली आणि शाळेच्या उपमुख्यध्यापकानं तिला बोलावून ब्रा न घालण्याचं कारण विचारलं. \n\nकॅटलीननं या घटनेचा उल्लेख तिच्या स्नॅपचॅटवर केला आणि तिला अनेकांचं समर्थन मिळालं. अशा प्रकारे 'No Bra, No Problem' या मोहिमेची सुरुवात झाली. \n\nअभिनेत्री सलोनी चोप्रा यांनी इन्स्टाग्रामवर हा फोटो टाकला होता.\n\n'ब्रा'बद्दल अनेक समज आहेत. अनेक शोधांनुसार ब्रा घालण्याचे काय फायदे आहेत, तोटे काय आहेत, हे आजही स्पष्टपणे समोर आलेलं नाही. \n\nब्रा घातल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो, असं बोललं जातं. पण अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, याचं कोणतंही वैज्ञानिक प्रमाण आजपर्यंत मिळालेलं नाही. \n\nपण हो, 24 तास ब्रा घालणं अथवा चुकीच्या साईझची ब्रा घालणं नुकसानदायी ठरू शकतं. यामुळेच डॉक्टर गरजेपेक्षा जास्त फीट ब्रा घालणं अथवा चुकीच्या साईजची ब्रा न घालण्याचा सल्ला देतात. तसंच झोपताना हलके आणि सैल कपडे घालण्यास सांगितलं जातं. \n\nमहिलेला शारीरिक हालचाली करण्यासाठी ब्रा महत्त्वाची भूमिका बजावते, हे खरं आहे. खासकरून व्यायाम, खेळ आणि शारीरिक मेहनतीच्या कामं करताना ब्राची खूप मदत होते. \n\nसमाज इतका अस्वस्थ का?\n\nआज ब्राकडे महिलांच्या कपड्यांमधील एक अनिवार्य भाग म्हणून पाहिलं जातं. ब्राच्या विरोधात आज कमी विरोध होताना दिसतो.\n\nब्राचा विरोध व्हायला हवा की नको, या प्रश्नापेक्षा ब्राविषयी समाज इतका अस्वस्थ का आहे, हा प्रश्न मोठा आहे. ब्राच्या रंगावरून वाद, ब्राच्या दिसण्यावरून वाद, ब्राच्या उघड्यावर सुखण्यावरून वाद तसंच ब्रा या शब्दावरूनही वाद. \n\nमहिलेचं शरीर आणि तिचे कपडे यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अशाप्रकारचे प्रयत्न का केले जात आहेत?\n\nशर्ट, पँट आणि बनियान या कपड्यांप्रमाणेच ब्रासुद्धा एक वस्त्रच आहे. ब्राकडे आपण एक वस्त्र म्हणूनच पाहायला हवं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लडाण्यात शिवसेनेचं पारड जड आहे. \n\nत्यांच्या मते,\"सध्या जिलह्यात भाजप-शिवसेनेचं पारडं जड आहे. कारण या मतदारसंघात सध्या राष्ट्रवादीकडे कॉटन मार्केट, पंचायत समिती यासारख्या संस्था नाहीयेत. बुलडाणा जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि भाजपची युती आहे. दुसरं असं की, शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव हे तिसऱ्यांदा मैदानात आहेत. गेल्या दोन टर्ममुळे त्यांचा जनसंपर्क चांगला आहे. याऊलट राजेंद्र शिंगणे यांच्याकडे गेल्या 10 वर्षांपासून सत्ता नसल्यामुळे त्यांचा काही तेवढा जनसंपर्क नाही.\" \n\n\"भाजप आणि शिवसेनेनं अलीकड... उर्वरित लेख लिहा:","targets":"धाऱ्यांविरोधात वातावरण? \n\n\"प्रतापरावांबद्दल अँटि-इन्कबन्सी आहे. विकासापेक्षा स्वत:चं राजकारण, अंतर्गत गटबाजी यामुळे शिवनसैनिक दुखावले गेले आहेत. त्यांच्याऐवजी दुसऱ्या कुणाला उमेदवारी द्यावी, असं जिल्ह्यातल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचं म्हणणं होतं. इतकी प्रतापरावांबद्दल नाराजी होती,\" असं बगाडे सांगतात.\n\nतर \"अँटि-इन्कबन्सी हा फॅक्टर असला तरी तो प्रतापराव यांच्या मेहकर विधानसभा मतदारसंघापुरता मर्यादित राहिल. यामुळे कदाचित इथं त्यांना कमी मतं पडू शकतात. पण, बाकीच्या सर्व मतदारसंघातून त्यांना चांगली मतं मिळण्याची शक्यता आहे,\" असं राजोरे सांगतात. \n\nजाधव आणि शिंगणे यांचं म्हणणं काय?\n\nप्रतापराव जाधव हे अतिशय निष्क्रिय खासदार ठरले आहेत, असं डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nते म्हणतात, \"गेल्या 10 वर्षांमध्ये ज्यांना खासदार म्हणून निवडून दिलं ते अतिशय निष्क्रिय खासदार ठरले. केंद्र शासनाच्या माध्यमातून जी काही विकासकामं करायला हवी होती, त्यातलं एकही काम त्यांनी जिल्ह्यात आणलं नाही. जिल्ह्यातील खामगाव-जालना रेल्वे मार्ग हा महत्त्वाचा प्रकल्प मार्गी लागलेला नाही.\" \n\n5 वर्षं तुम्ही राजकारणापासून दूर होते आणि याचा फटका बसेल, असं म्हटलं जातं, यावर शिंगणे सांगतात, \"5 वर्षं मी राजकारणापासून दूर नव्हतो. मी फक्त सरकारी बैठकांना गैरहजर होतो, कारण मी सरकारच्या कोणत्याही पदावर नव्हतो. मी स्वत:च्या ताकदीवर 9 जागा जिल्हा परिषदेवर निवडून आणल्या. 2 पंचायत समिती आणि एका नगरपालिकेवर पक्षाचा झेंडा फडकावला. राजकारणापासून अलिप्त असतो, तर एवढ्या जागा आल्याच नसत्या. आजही माझा जनसंपर्क चांगलाच आहे. राजकारणापासून दूर होतो, असं म्हणणं चुकीचं आहे.\" \n\nयानंतर आम्ही प्रतापराव जाधव यांच्याशी संपर्क साधला.\n\nनिष्क्रीय खासदार या विरोधकांच्या टीकेवर प्रतापराव जाधव म्हणतात, \"खामगाव-जालना रेल्वे मार्गाला 2016-17च्या बजेटमध्ये 3,000 कोटींच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. पण, राज्य सरकारनं अजून त्यासाठी जमीन अधिग्रहण केलेलं नाही, म्हणून ते काम थांबलंय. एवढंच नाही तर जिल्ह्यातल्या 15 राज्य मार्गाला अपग्रेड करून त्यांचं नॅशनल हायवेमध्ये रुपांतर केलं, यासाठी सरकारनं 5,000 कोटी रुपये मंजूर केले. या दोन वर्षांमध्ये सिंचनाच्या 9 प्रकल्पांसाठी सरकारनं 5,300 कोटी रुपयांचा निधी बुलडाण्याला मिळालेला आहे. याशिवाय समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून..."} {"inputs":"...लणं झालं होतं. त्यानंतर काही वेळातच सरकारने संवादयंत्रणा बंद केल्याने फोन, इंटरनेट सर्व ठप्प झालं. त्यामुळे काहीच माहिती मिळत नव्हती. त्यांचा कुठल्याच मित्राशी किंवा नातेवाईकाशी संपर्क होत नव्हता. त्यांना आपल्या आई-वडिलांची, कुटुंबाची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्यांनी श्रीनगरला जाण्याचा निर्णय घेतला. \n\nश्रीनगरमधल्या त्यांच्या घरी माझी त्यांच्याशी भेट झाली. ते म्हणाले, \"माझ्या आयुष्यात असं पहिल्यांदा घडत होतं जेव्हा कुणाशीही संवाद साधण्याचा कुठलाच मार्ग नव्हता. मी असं यापूर्वी कधीही बघितलेलं नव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"झे आजी-आजोबा म्हणतात काश्मीरचा अफगाणिस्तान झालाय.\"\n\nभारतव्याप्त काश्मीरसंबंधी भारताने एक धाडसी पाऊल उचललं आहे. अण्वस्त्रसज्ज देशांमधला वादग्रस्त भाग असल्याने संपूर्ण जगात सर्वाधिक सैन्य असलेलं ठिकाण म्हणजे काश्मीर. मात्र, या अशा काश्मीरमध्ये 35 हजार अतिरिक्त सैन्य पाठवत असल्याची घोषणा केंद्र सरकारने गेल्या महिन्याच्या शेवटी केली. \n\nगेल्या आठवड्यात अमरनाथ यात्रा अतिरेकी हल्ल्याचं कारण देत अचानक रद्द करण्यात आली. त्यानंतर दाल लेकमधल्या हाउसबोट आणि शहरातल्या हॉटेल्सनाही बंद करण्याचे आदेश देण्यात आले. पर्यटकांना माघारी परतण्याचे आदेश देण्यात आले. \n\nत्याचवेळी लवकरच काहीतरी घडणार याची कल्पना काश्मीरमधल्या जनतेला आली होती. मात्र, सरकार इतकं मोठं पाऊल उचलेल आणि राज्यघटनेतलं एक कलम असं एकतर्फी रद्द करेल, याची मी ज्या-ज्या लोकांशी बोलले त्यापैकी कुणालाच कल्पना नव्हती. \n\nसंवादयंत्रणा पूर्णपणे बंद करणे म्हणजे वस्तुनिष्ठ माहिती मिळण्यात अडचण येणे. त्यामुळे तिथे नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती सांगोवांगीच मिळते. संचारबंदी लागू असूनही श्रीनगर आणि इतर भागांमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेकीच्या घटना घडत असल्याच्या बातम्या रोज येतात. आम्हाला असंही कळलं की सुरक्षा दलाचे जवान पाठलाग करत असताना एका आंदोलकाने नदीत उडी घेतली आणि तो वाहून गेला. अनेक लोक जखमी झाले आहेत. त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. \n\nमात्र, काश्मीरमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचं दाखवण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. \n\nबुधवारी टिव्ही चॅनल्सनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभल शोपियानमध्ये काही स्थानिकांसोबत जेवतानाचा व्हिडियो दाखवला. शोपियानला घुसखोरांचा गड मानलं जातं. अत्यंत संवेदनशील भागातले नागरिकही भारत सरकारने घेतलेल्या निर्णयाच्या बाजूने असल्याचा आणि लवकरच शांतता प्रस्थापित होईल, हे दाखवण्याचा तो प्रयत्न होता. \n\nमात्र, हा स्टंट असल्याचं काश्मिरी नागरिकांचं म्हणणं आहे. रिझवान मलिक विचारतात, \"लोकांना आनंद झाला आहे तर मग संचारबंदीची गरजच काय? संवादयंत्रणा का बंद आहेत?\"\n\nघराघरात, रस्त्यांवर, शहरातल्या मध्यवर्ती संवेदनशील भागात, फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला केला त्या पुलवामा जिल्ह्यात, सगळीकडचे काश्मिरी नागरिक हेच प्रश्न विचारत आहेत. \n\nमी जिथे कुठे फिरले तिथे रस्त्याच्या कडेने घोळक्याने उभी असलेली किंवा..."} {"inputs":"...लण्यात आली. \"आमगाव(जंगली) बफर झोन मध्ये येतं आणि वन विभागाचे कडक नियम आम्हाला आणि आमच्या जनावरांना तिथे जाण्याला कडक निर्बंध घालतात. त्यात पाळीव जनावरांनी जंगलात जाऊन चरण्यावरचे निर्बंधही आले, येवले सांगतात.\" \n\n\"आमच्यात आणि जंगलात परस्परावलंबी संबंध होते, जे बोर व्याघ्र प्रकल्प आरक्षित झाल्यामुळे तुटले,\" येवले म्हणतात. आता वाघांची संख्या वाढली म्हटल्यावर वाघ प्रकल्पाच्या ठरलेल्या सीमेच्या बाहेर यायला लागले आहेत. विदर्भातल्या सर्वच आरक्षित जंगलांच्या सीमेवर अगदी हेच हाल आहेत. यंदाच्या मार्च ते ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"सामना झाला नव्हता. हा भाग पेंच व्याघ्र प्रकल्पालगत येतो. हा पट्टा नवेगाव आणि गोंदियातील नागझिरा प्रकल्पांना जोडणारा वाघांचा कॉरिडॉर आहे. \n\n\"कोणीतरी आमच्या अंगावर धाडदिशी उडी मारली. मला आश्चर्याचा धक्काच बसला, कारण तो वाघ होता!\" कोडवते म्हणतात. ते दोघेही जमिनीवर पडल्यावर त्यांनी कशीबशी गाडी उभी केली, सुरू केली, आणि भयंकर जखमी अवस्थेत घराकडे दामटली. हे दोघंही नागपूरच्या सरकारी दवाखान्यात औषधोपचारासाठी जवळपास आठवडाभर होते. त्यांच्या शरीरावर झालेल्या जखमा भरायला लागल्या आहेत, पण मनावर बसलेला भीतीचा पगडा अजूनही जात नाही.\n\n\"वाघ रस्त्याच्या वळणावर कडेला लपून होता. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा त्याने आमच्यावर झडप घेतली आणि पंजाने आमच्यावर वार केला. त्याच्या जबड्यात आम्ही आलो नाही, नशीब! नाहीतर आम्ही मेलोच असतो,\" कोडवते सांगत असताना त्यांचा थरकाप उडतो.\n\nकोडवते यांच्या जखमा ताज्या आहेत. त्यांच्या कानावर वाघाच्या नखांच्या जखमा आहेत. डोळे सुजले आहेत. चेहऱ्यावर डाव्या बाजूला आणि डोक्यावर खोल घाव आहेत. विहानची आई सुलोचना म्हणतात, \"आता विहान एकटा झोपत नाही, त्याच्या डोक्याला आठ टाके आहेत. तो कसाबसा वाचला\". हा आमचा दुसरा जन्म आहे, असंच कोडवते मानतात. \n\nप्रश्न जुना, चिंता नव्या\n\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी सिंदेवाही पासून चार मैलांवर मुरमाडी गाव आहे. गेल्या दोनच महिन्यात इथली दोन माणसं वाघाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली. सिंदेवाही, तळोधी, आणि चिमूर अशा तीन ब्लॉक मध्ये किमान दहा माणसं वाघांच्या हल्यात दगावली आणि त्याहून अधिक जखमी झाली आहेत.\n\nया हल्ल्यांनी २००५-०६च्या काळातल्या स्मृती जाग्या केल्या आहेत. वाघ-मानव यांच्यातला एवढा तीव्र संघर्ष जगाच्या पाठीवर कदाचित इतर कुठेही होत नसावा. हे सर्व हल्ले-संघर्ष एक तर गावांना लागून असलेल्या जंगलांमध्ये होत आहेत किंवा जंगल परिघाबाहेरच्या शेतांत होत आहेत. \n\nमुरमाडीचे महादेव गेडाम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी.\n\nउदाहरणार्थ: मुरमाडीचे महादेव गेडाम चार जूनला स्वतःच्याच शेतातून जळणासाठी लाकूड फाटा आणायला गेले तेव्हा त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. त्यांच्या शेताच्या भोवती थोडं जंगल आहे. गेडाम स्वतःला वाचवण्यासाठी झाडावर चढले, पण वाघाने त्यांना खाली खेचलं. अजस्त्र वाघाच्या शक्तीपूढे एका म्हाताऱ्याचे काय चालणार?\n\nगीताबाई पेंदाम या आणखी एक..."} {"inputs":"...लताना त्यांना रडू कोसळलं. स्वतःला सावरत त्या म्हणाल्या, \"आम्ही भिक्षा मागून पोट भरतो. आता पाऊस आला की गावाकडे जायचं आणि शेतीला लागायचं. पण पाऊस उशिरा आला म्हणून आम्ही मुक्काम वाढवला. शनिवारी संध्याकाळी इथे आलो तेव्हा जेवायची वेळ झालेली म्हणून इथेच पाल टाकला. दुसऱ्या दिवशी हे सगळे बसमध्ये बसले आणि गेले. मी फोन केला तर उचललाच नाही. नंतर कुणीतरी त्यांचा मोबाईल घेतला आणि म्हणाला नर्मदाबाई यांचा नवरा व दीराचा मृत्यू झालाय.\"\n\nहुंदका देत त्या म्हणाल्या, \"आमच्या दुनियेचा भारत गेला, काय करायचं साहेब सांग... उर्वरित लेख लिहा:","targets":"हीर केली. त्यानंतर धुळ्यातील पिंपळनेर-साक्री रोडवर शनिवारी संध्याकाळी वसलेले 'पाल' सोमवारी आपल्या पाच मालकांविना उठले आणि आपल्या मूळ गावी रवाना झाले.\n\nयाबाबत बोलतना साक्रीचे आमदार बी. एस. अहिरे म्हणतात, \"व्हॉट्सअॅपवरच्या मेसेजमुळे हा सर्व प्रकार आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असून आरोपींना शासन झालंच पाहिजे. मी स्वतः आदिवासी आहे. लोक असं करतील हे वाटलंही नव्हतं. पण ते घडलं आहे.\"\n\nधुळ्याचे पोलीस अधीक्षक एम. रामकुमार यांनी सांगितलं की, \"या प्रकरणात आतापर्यंत आम्ही 23 लोकांना अटक केली आहे. उपलब्ध व्हीडिओंच्या आधारे आरोपींची ओळख पटवून अटक करतो आहोत. सायबर सेल या व्हीडिओचा मूळ स्रोत आणि मुलं पकडणारी टोळी आल्याचा मेसेज पसरवणाऱ्यांचा शोध घेत आहोत.\"\n\nमृत भारत भोसले यांच्या पत्नी नर्मदा भोसले\n\nगेल्या महिन्याभरात या प्रकारच्या घटना औरंगाबाद, गोंदिया, बीडमध्ये घडल्या आहेत. औरंगाबादच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला होता. चार दिवसांपूर्वी नंदुरबारच्या म्हसवडमध्ये मजूर नेण्यासाठी आलेल्या पंढरपूरच्या माजी नगरसेवकासह तीन जणांना बेदम मारहाण करणयात आली. तर पोलीस स्टेशनच्या आवारातच त्यांच्या चारचाकीची तोडफोड करत आग लावण्यात आली होती. \n\nधुळ्यातील रविवारच्या घटनेचं लोण रविवारी रात्री मालेगावात पोहचलं. मध्यरात्री मालेगावमध्ये दोन जोडप्यांसह एका लहान मुलाला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जोडप्याला वाचवलं, पण संतप्त जमावानं पोलिसांच्या तीन गाड्यांची तोडफोड करत आपला राग व्यक्त केला.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लताना सांगितलंय.\n\n\"गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णांची संख्या वाढली आहे हे स्पष्ट आहे, पण लोकांनी स्वयंशिस्त पाळणं अत्यंत आवश्यक आहे, गर्दी टाळलीच पाहिजे. सध्या बेड्स उपलब्ध आहेत, तयारी आहे त्यामुळे अशा स्थितीत लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही,\" असं टोपे यांनी या मुलाखतीत सांगितलं. \n\nलॉकडाऊनचा पर्याय आता वापरण्यात फारसा अर्थ नाही अशा आशयाचं मत डॉ. प्रदीप आवटे व्यक्त करतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"लॉकडाऊनचा उपयोग मर्यादित स्वरुपाचा आहे. पहिल्या लाटेच्यावेळेस तो वापरण्यात आला कारण तेव्हा पूर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारची समाजभावना आणि सर्वांच्या मनात तशी इच्छाही होती. लस सापडल्यावर आणि लसीकरण सुरू झाल्यावर त्यात मोठा फरक दिसून येईल असं लोकांना वाटत होतं. \n\nमात्र कोरोनाचे सध्याचे रुग्ण पाहाता हा संसर्ग इतक्या लगेच कमी होईल असं दिसत नाही. \n\nडॉ. भोंडवे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीकरणाबाबत कोणतीही घाई करून चालत नाही. त्यात काही बदल करता येतील, जसं की 24 तास लसीकरण, ज्या भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे तिथं सर्वांचं लसीकरण वगैरे.. असे उपाय करता येईल. कोणतंही पॅंडेमिक असं सर्व भागातून समूळ नष्ट होत नाही. ते काही भागांतून जातं आणि काही भागांमध्ये राहातं. \n\nकिंवा त्या भागांमध्ये त्याचा अधूनमधून उद्रेक होत राहातो. आजवर असे साथीचे आजार आधी विकसित देशांमध्ये संपले आणि विकसनशील देशात थोड्या प्रमाणात राहिले किंवा अधूनमधून डोकं वर काढत राहिले आहेत. त्यामुळे क्षणार्धात सर्व परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा करता येत नाही.\"\n\nकोरोनाची लस आली म्हणजे हा आजार लगेच संपून जाईल, असं मानू नये असं डॉ. प्रदीप आवटे यांचं मत आहे. ते म्हणाले इन्फ्लुएन्झा आणि कोरोनासारखे विषाणू सतत रचना बदलत असतात. त्यामुळे त्यावर 100% प्रभावी लस तयार करणं अवघड असतं. आताच्या लशीसुद्धा 85-90% प्रभावी आहेत त्यामुळे सगळं एका दिवसात संपून जाईल अशी अपेक्षा करणं चूक आहे असं ते सांगतात.\n\nकेंद्रीय पथकाने राज्य सरकारला दिलेल्या 15 सूचना :\n\n1) कोरोना व्हायरसचा संसर्ग आणि संक्रमण रोखण्यासाठी जिल्ह्याचे कलेक्टर आणि महापालिका आयुक्त यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा एकदा कार्यपथकांची स्थापना करण्यात यावी. या पथकाच्या कामावर लक्ष ठेवण्यात यावं.\n\n2) कंटेनमेन्ट भागांमध्ये घरोघर जाऊन रुग्णांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात यावा. सोबतच ILI आणि SARI साठीही आरोग्य यंत्रणा आणि फीव्हर क्लिनिक्सद्वारे लक्ष ठेवण्यात यावं.\n\n3) पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या किमान 20 ते 30 व्यक्तींचा शोध घेण्यात यावा. यामध्ये कुटुंब, परिसरातील लोक, कामाची जागा आणि इतर कारणांनी संपर्कात येणाऱ्यांचा समावेश असावा. हे ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग महत्त्वाचं असून तातडीने करण्यात यावं. रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची ICMR च्या सूचनांनुसार चाचणी करण्यात यावी.\n\n4) कोरोनाच्या चाचण्यांचं प्रमाण वाढवण्यात येण्याची गरज आहे. पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचं प्रमाण एकूण चाचण्यांच्या..."} {"inputs":"...लना उपयुक्त ठरणार नाही, असं काही विश्लेषकांना वाटतं. \n\n\"चीनने आर्थिक संक्रमणाला सुरुवात केली तेव्हा अधिक व्यापक पाया असलेल्या आणि शिक्षित श्रमशक्तीचा उपयोग त्यांनी केला, हे लक्षात घ्यायला हवं,\" असं लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधील स्वाती धिंग्रा म्हणतात.\n\n\"भारताने तेजीच्या कालखंडातही उत्पादन क्षेत्रामध्ये बहुतांश रोजगारविहीन वाढ अनुभवली आहे- किंवा त्यातून सुरक्षित रोजगार तरी फारसा निर्माण झालेला नाही,\" असं मत धिंग्रा व्यक्त करतात. \n\nत्यामुळे, उत्पादन क्षेत्रात अधिक रोजगार निर्माण करणं, हे 'मेक इन इं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लनात्मक पातळीवर पाहिलं तर शीतपेयांमधल्या साखरेवर कर वाढला तर लोकांचं इतर साखरविरहित पेयांचं सेवन वाढतं.\n\nकोणाचं किती सेवन?\n\nटीनएजर्समध्ये सॉफ्टड्रिंक्सचं सर्वाधिक सेवन\n\nसगळ्याच वयोगटातले लोक कोल्डड्रिंक्स पितात पण याचं सर्वांत जास्त प्रमाण टीनएजर्समध्ये आढळून आलंय. त्यांच्या साखरेच्या एक चतुर्थांश प्रमाण अशा ड्रिंक्समधून येतं.\n\nUKचे सार्वजनिक आरोग्य मंत्री सांगतात, \"टीनएजर्स एका वर्षात जवळपास एक बाथटब भरून साखरयुक्त पेय घेतात. आपल्या जगात वाढणारी स्थूलता काळजीचं कारण आहे. या करानंतर नक्कीच साखरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"66 टक्क्यांनी साखर कमी केली आहे.\n\n2014 साली भारतातही कार्बोनेटेड साखरयुक्त शीतपेयांवर असाच कर लागू करण्यात आला होता.\n\nकाही महिन्यांपूर्वी कोका कोलाने आपल्या 1.75 लीटरच्या बॉटलचा साईझ कमी करून 1.5 लीटर केली होती. त्याची किंमतही 20 पेन्स (18 रुपयांनी) वाढवण्यात आली होती.\n\nपण कंपनीने म्हटलंय की ते त्यांची जगप्रसिद्ध चव बदलणार नाही, कारण \"लोकांना ती टेस्ट आवडते आणि त्यांनी आम्हाला वारंवार सांगितलंय की ती बदलू नये\".\n\nमेक्सिकोमध्ये अशा कराचा परिणाम झाला होता?\n\nमेक्सिकोमध्ये 1 जानेवारी 2014ला साखरयुक्त कोल्डड्रिंक्सवर असाच 'साखर कर' लादण्यात आला होता. त्यानंतर पहिल्या वर्षाच्या अखेरीस मेक्सिकन लोक आधीच्या तुलनेत 12 टक्के कमी साखर ग्रहण करत होते. सर्वांत जास्त कपात झाली होती गरीब घरांमध्ये.\n\nअभ्यासकांच्या हेही लक्षात आलं की ज्या इतर पेयांवर हा कर लागला नाही, त्यांची विक्री या काळात वाढली होती. या वाढीमागे पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची लोकप्रियता वाढण्यासारखंही एक कारण आहे.\n\nपण याने लोकांमधली स्थूलता कमी झाली का? तसं तर असा कुठलाही लाक्षणिक बदल झाल्याचा पुरावा नाही, पण कदाचित हे इतक्या लवकर कळणारही नाही.\n\nहे तुम्ही पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ - देशात 10 लाखांपेक्षा भोंदू डॉक्टर लोकांवर उपचार करातायेत?\n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लनेत कमी आहे. लॉकडाऊनमुळेच कोरोनाच्या संसर्गाचा गुणाकार कमी करण्यात आपण यशस्वी झालोय.\" \n\nपण आता लॉकडाऊनचं स्वरुपही बदलत चाललंय. त्यामुळे यापुढे जर फिजिकल डिस्टन्सिंग आणि गरज असेल तरच प्रवास असे नियम पाळले नाहीत तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं असंही तज्ज्ञांना वाटतंय.\n\nलॉकडाऊनचे परिणाम काय?\n\nलॉकडाऊनचा फायदा कसा झाला हे तर आपण पाहिलं. पण याचा फटका कुणाला आणि कसा बसलाय हेही बघणं तितकंच महत्त्वाचं आहे. लॉकडाऊनची सगळ्यात मोठी झळ बसली ती स्थलांतरित मजूर वर्गाला. \n\nजसं लॉकडाऊन जाहीर झालं तसा मजुरांचा रोजग... उर्वरित लेख लिहा:","targets":"धा नये.\" \n\nपण मजुरांना आपल्या घरी जाऊ दिल्यामुळे संसर्गाचा धोका वाढल्याचं सवाई मानसिंग हॉस्पिटलच्या डॉ. डी. एस. मीणा यांना वाटतं. त्यांच्यामते मजुरांच्या स्थलांतरणामुळे आता गावागावातून कोरोनाच्या केसेस समोर येतायत. यातले काहीजण लक्षणं लपवतायत. आणि यामुळे संसर्गाचा धोका वाढू शकतो.\n\n2 महिन्यांच्या लॉकडाऊनचा देशातील अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम झालाय. गेले 2 महिने उद्योगधंदे, वाहतूक सगळं काही बंद होतं. आता हळूहळू काही गोष्टी शिथिल केल्या जातायत. ग्रीन झोनमध्ये उद्योगधंदे पुन्हा एकदा सुरु होतायत.\n\nपण मजुरांच्या स्थलांतरामुळे त्यांनाही काही प्रमाणात याचा फटका बसतोय. आजपर्यंत भारतात 12 कोटी लोक बेरोजगार झाल्याचा सरकारी यंत्रणांचा अंदाज आहे. तर जवळपास इतक्याच लोकांची नोकरी गेलेली नाही. पण, गेले दोन महिने ते बिनपगारी घरी बसून आहेत. यातच देशाचं हजारो कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय. \n\nअर्थव्यवस्थेचा गाडा पुन्हा हाकण्यासाठी केंद्र सरकारनं 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणाही केलीये. ही रक्कम भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 10 टक्के असल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. पण सरकारनं उचललेली ही पावलं अपुरी असल्याची टीका विरोधकांनी केलीये.\n\nलॉकडाऊन अजून चांगल्या पद्धतीनं लागू करता आलं असतं?\n\nलॉकडाऊनची अंमलबजावणी मात्र तितकी सोपी नव्हती. लॉकडाऊन असतानाही अनेक जण रस्त्यावर दिसत होते. भाजी आणि इतर गोष्टी घेण्यासाठी अनेक ठिकाणी गर्दी झाल्याचं चित्र होतं. तर जीवनावश्यक गोष्टी आणण्याच्या नावाखाली अनेक जण भटकतानाही दिसले.\n\nत्यामुळे पोलिसांसमोर लॉकडाऊनच्या प्रभावी अंमलबजावणीचं आव्हान होतं. काही वेळा पोलिसांना कारवाईही करावी लागली आणि त्यावरून अनेक प्रश्नही उपस्थित झाले.\n\nबिजनेस स्टँडर्ड वृत्तपत्राच्या राजकीय संपादक अदिती फडणवीसांच्यामते,\"लॉकडाऊन यापेक्षा उत्तम पद्धतीने लागू करता आलं असतं. यामागे नीट विचार केला गेलेला नाही. सिक्कीम आणि गोव्यात केस कमी आणि पूर्ण नियंत्रणात होत्या तरी तिथले उद्योगव्यवसाय का बंद करण्यात आले? मुंबई विमानतळ आधीच बंद केलं असतं तर मुंबईतली परिस्थिती इतकी चिघळली नसती.\"\n\nपण लॉकडाऊन हा काही एकमेव आणि अंतिम पर्याय नाही. जगभरात आता अनेक देश लॉकडाऊन उटवण्याच्या तयारीत आहेत. अनेकांनी बऱ्याच गोष्टी शिथिलही केल्यात. पण तडकाफडकी लॉकडाऊन उठवू नये असा सल्ला जागतिक आरोग्य संघटनेनं दिलाय. \n\nलॉकडाऊन हे..."} {"inputs":"...लमध्येही ताकद लावली. तो चंचूप्रवेश होता, पण भाजपाचे दोन खासदार बंगालमधून निवडून आले आणि त्यांच्या मतांची टक्केवारीही लक्षणीयरित्या वाढली. ते बंगालसाठी नवीन होतं. \n\n\"त्यानंतर प्रत्येक बंगालमधल्या प्रत्येक निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढत गेलेली पहायला मिळते. आणि व्यवस्थित पाहिलं तर दिसतं की जिथं ती डाव्या पक्षांची कमी झाली, तेवढीच ती इकडे भाजपाची वाढली,\" ज्येष्ठ पत्रकार विश्वजीत भट्टाचार्य सांगतात. \"या सगळ्या काळात जे डाव्यांचं कॅडर होतं आणि त्यांचे मतदार होते ते, जास्त करून २०१६ नंतर, भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बंगालच्या, विशेषत: सीमावर्ती भागांमध्ये अशा विस्थापितांची संख्या आणि प्रभाव अधिक आहे. फाळणीच्या काळात आणि नंतर बांगलादेश निर्मितीनंतर दोन्ही धर्मांतले अनेक जण बंगालमध्ये आले. त्यामुळेच भाजपाच्या प्रचारातले 'एनआरसी' आणि 'सिटिझनशिप अमेंडमेंट बिल' हे दोन्ही मुद्दे आसामइतकेच बंगालमध्येही महत्वाचे ठरताहेत. एक भावनिक अंत:प्रवाह बंगालच्या राजकीय प्रचारामधून सध्या वाहतो आहे. \n\nध्रुवीकरण झालंच, पण भाजपानं संघटना इथं वाढवायचेही प्रयत्न गेल्या पाच वर्षांमध्ये केले. विधानसभेत त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही, पण डाव्यांचं नेतृत्वहीन कॅडर आणि मुकुल रॉय यांच्यासारखे 'तृणमूल'चे काही मोठे मासे गळाला लावून पक्ष वाढवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. \n\nभाजपकडे स्थानिक नेतृत्व नाही\n\n\"भाजपच्या प्रभावाचं जेवढं चित्र दिसतं, त्यावर तुम्ही जाऊ नका. ते दिसतात जास्त, पण आहेत कमी आणि डावे दिसतात कमी, पण आहेत भाजपापेक्षा जास्त,\" शिखा मुखर्जी म्हणतात. \n\nहेच मत विश्वजीत भट्टाचार्यांचंही आहे. \"भाजपाची संघटनात्मक ताकद बंगालमध्ये जशी हवी असायला पाहिजे तशी नाही,\" भट्टाचार्य सांगतात. \n\nआणि त्यामुळेच भाजपाची मदार नरेंद्र मोदी यांच्या करिष्म्यावर आहे. जसं आसाम, हरियाणा वा अन्य राज्यांत, जिथं भाजपाची अगोदर सत्ता नव्हती, या राज्यांत जसं त्यांना स्थानिक नेतृत्व मिळालं, तसं त्यांना बंगालमध्ये अद्याप मिळालं नाही. मुकुल रॉय चेहरा होऊ शकत नाहीत, केंद्रात मंत्रिपद दिलेल्या बाबुल सुप्रियोंचाही प्रभाव वाढला नाही, त्यामुळे ममता बॅनर्जींसमोर नरेंद्र मोदींचं राष्ट्रीय नेतृत्व समोर करण्याशिवाय पर्याय उरला नाही. \n\nत्यामुळेच पश्चिम बंगालची निवडणूक ही पंतप्रधानपदाचीही निवडणूक होऊन बसली. उत्तर प्रदेशनं गेल्या निवडणुकीसारखी अपेक्षित साथ दिली नाही तर बंगाल मोदींचं पुन्हा पंतप्रधानपदाचं स्वप्न पूर्ण करू शकतो या गृहितकाभोवतीच भाजपची रणनीती आहे. \n\nदुस-या बाजूला बंगालच्या रस्त्यांवर ममता बॅनर्जींबद्दलही या निवडणुकीत वेगवेगळे प्रवाह जाणवतात. हे मतदारांच्याही जाणीवेत आहे की जर भाजपविरोधी आघाडीचं सरकार आलं तर ममतांचं नाव पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे. 'तृणमूल' या जाणिवेचा फायदाही उचलू पाहतंय. प्रचाराची एक छुपी अंतर्गत लाईन तीही सुरु आहे आणि बंगाली अस्मितेशीही तिला जोडलं जातं आहे. त्यामुळे मोदी विरुद्ध ममता या लढाईचं चित्रं केवळ बंगालमध्येच नव्हे तर देशभरात ममतांना हवं आहे...."} {"inputs":"...लयांमध्ये फक्त 10 हजार बेड आहेत. यामुळे बहुतांश लोक खासगी रुग्णालयांची वाट धरतात. कोव्हिड-19 साथीच्या काळात 80 टक्के भार खासगी रुग्णालय सहन करत आहेत. तर 20 टक्के भार सरकारी रुग्णालयांवर आहे. \n\n\"सर्व सुविधांनी सुसज्ज अशा सरकारी रुग्णालयांची संख्या अत्यंत कमी आहे. बायपास शस्त्रक्रिया, कार्डिओलॉजी, चांगले ऑपरेशन थिएटर आणि ICU च्या सुविधा असलेल्या रुग्णालयांचं प्रमाण बोटांवर मोजण्याइतपतही नाही.\" \n\nपण यासाठी काही फक्त सध्याचं सरकार जबाबदार नाही, असं स्पष्टीकरण त्यांच्याकडून दिलं जातं. \n\nवर्षानुवर्षे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त रुग्णसंख्या आढळून येत आहे. प्रति दशलक्ष चाचण्यांचं प्रमाण वाढलं असलं तरी रोजच्या रुग्णसंख्येचं प्रमाण पाहता ते पुरेसं नाही. \n\nकेंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनीही ही गोष्ट मान्य केली. एकूण चाचण्यांमध्ये RTPCR चाचण्यांचं प्रमाण अत्यंत कमी आहे. कोरोनासाठी हीच चाचणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. \n\nसध्या कोरोनाच्या प्रसाराने वेग पकडल्याचं आपल्याला नाकारून चालणार नाही. अनेक ठिकाणी संपूर्ण कुटुंबं पॉझिटिव्ह होताना दिसतात. अशा स्थितीत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही जास्त करावी लागते. चाचण्याही जास्त होत आहेत. त्यामुळे टेस्टींग यंत्रणेवरचा भार वाढत चालला आहे. \n\nधडा क्रमांक 4 : ऑक्सिजन आणि औषधांची सर्वाधिक गरज\n\nमंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं, \"येणाऱ्या काही दिवसांत राज्यात ऑक्सिजनची करतरता जाणवू शकते. पण रस्ते मार्गाने इतर राज्यांमधून ऑक्सिजन आणण्यास उशीर होऊ शकतो. 1 हजार किलोमीटरपेक्षा जास्त दूर असलेल्या राज्यांतून ऑक्सिजन आणण्यास होणारा विलंब धोकादायक ठरू शकतो. याबाबत मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. वायुदलाने या कामात आमची मदत करावी. \n\nजाणकारांच्या मते, कोरोना संसर्गाची दुसरी लाट येणार हे सर्वांना माहीत होतं. मुंबईच्या जसलोक रुग्णालयातील मेडिकल रिसर्च विभागाचे संचालक डॉ. राजेश पारेख यांनी कोरोना साथीवर 'द कोरोना व्हायरस बुक' आणि 'द व्हॅक्सीन बुक' ही दोन पुस्तकं लिहिली आहेत.\n\nते सांगतात, \"मी माझ्या पहिल्या पुस्तकात कोरोनाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेबाबत लिहिलं होतं. आपण त्यासाठी सज्ज राहण्याची गरज आहे. जर पहिल्या लाटेत राज्यात दररोज 30 हजार नवे रुग्ण आढळून येत आहेत, त्यापैकी 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत होती. त्यापैकी किती लोकांना ICU, ऑक्सिजन आणि व्हेंटीलेटर यांची गरज पडू शकते, याची आकडेवारी राज्य सरकारकडे असणं आवश्यक होतं. रेमडेसीवीर औषधाबाबतही हीच गोष्ट लागू होते.\" \n\nआगामी लाटेत राज्य सरकारला दररोज 60 हजार रुग्णसंख्येच्या दृष्टीने तयारी करणं गरजेचं होतं. मात्र आपण त्याचा विचार केला नाही.\n\nम्हणजेच पहिल्या लाटेनंतर महिन्यातून दोनवेळा या सर्व गोष्टींची चर्चा करून नियोजन करण्यात आलं असतं तर 13 एप्रिल रोजी फेसबुक लाईव्हमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी घोषणा केली, त्याची गरजच पडली नसती. लॉकडाऊन लावण्याची नामुष्की महाराष्ट्रावर ओढवली नसती, हे यातून स्पष्ट होतं. \n\nधडा..."} {"inputs":"...ललं जात नाही. काही कुटुंबांमध्ये पाळी असलेल्या स्त्रियांना अपवित्र मानलं जातं. त्यांना घरच्या कामात भाग घेऊ दिला जात नाही. मासिक पाळीशी निगडीत चर्चांमध्ये पुरुष सहभाग सुद्धा घेत नाहीत. \n\n\"जेव्हा एखादी स्त्री सॅनिटरी नॅपकिन घ्यायला जाते आणि दुकानदार जर पुरुष असेल तर तो पॅड पेपरमध्ये गुंडाळून एका काळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत घालून देतो. त्यामुळे एखादी लाजिरवाणी वस्तू नेत असल्याची भावना स्त्रीच्या मनात उत्पन्न होते.\" सुहानी सांगतात. \n\nया संदर्भात आरोग्याच्या देखील अनेक समस्या आहेत. गरीब महिला पाळीच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुवकांना रोजगाराचं प्रशिक्षण दिलं जातं. \n\nहे पाहिलंत का?\n\nजब हॅरी मेट मेगन\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लवकर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी कोल्डचेन योग्य असणं आवश्यक आहे. स्वॅबची वाहतूक करताना, व्हायरस सामान्य तापमानात राहिला तर खराब होतो. त्यामुळे लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत.\"\n\nतज्ज्ञ सांगतात, काहीवेळा स्वॅब घेण्यासाठी जाणारे लोकांना योग्य प्रशिक्षण नसतं. हे देखील टेस्ट निगेटिव्ह येण्याचं एक कारण आहे.\n\nपाणी प्यायल्याने किंवा खाल्याने टेस्टवर फरक पडतो?\n\nत्या पुढे सांगतात, \"कोव्हिड-19 टेस्ट करण्याआधी रुग्णाने पाणी प्यायलं किंवा काही खाल्लं असेल तर याचा परिणाम पीसीआर टेस्टवर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकते. कारण, त्या व्यक्तीच्या शरीरात मृत कोरोनाव्हायरस असू शकतो. कोरोनामुक्त झाल्यानंतर एक महिनाभर टेस्ट पॉझिटिव्ह येऊ शकते.\n\nम्युटेट झालेला व्हायरस RT-PCR मधून निसटण्याची शक्यता आहे?\n\nदेशात कोव्हिड-19 चा डबल म्युटंट आढळून आलाय. महाराष्ट्राच्या टास्कफोर्सनुसार, कोरोनासंसर्ग पसरण्यामागे डबल म्युटंट कारणीभूत आहे. तज्ज्ञ सांगतात, शरीरातील रोगप्रतिकारशक्ती या डबल म्युटंटला ओळखू शकत नाहीये. त्यामुळे संसर्ग झपाट्याने पसरतोय.\n\nकोरोनाची लक्षणं बदलली आहेत.\n\nहा डबल म्युटंट RT-PCR टेस्टमधून निसटण्याची शक्यता आहे? यावर बोलताना सुक्ष्मजीवतज्ज्ञ सांगतात, \"RNA व्हायरस लवकर म्युटेट होतात. टेस्टमध्ये जो भाग आपण तपासणार आहोत. त्यात बदल झाला तर परिणाम वेगळे येतात. म्युटेशनसाठी सरकारकडून टेस्ट किटमध्ये बदल करून घेण्यात येत आहेत.\"\n\nमहाराष्ट्रातील विविध भागातून नॅशनल इंनस्टिट्टुट ऑफ व्हायरॉलॉजीला जिनोम सिक्वेंन्सिंगसाठी नमुने पाठवण्यात येत आहेत. जेणेकरून व्हायरस कुठे म्युटेट झालाय याची माहिती मिळू शकते.\n\n\"व्हायरस म्युटेट झाल्यामुळे RT-PCR टेस्टमधून निसटण्याची शक्यता नाकारता येत नाही,\" असं सुक्ष्मजीवतज्ज्ञ सांगतात. \n\nअमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने, जानेवारी महिन्यात व्हायरसमध्ये झालेल्या बदलामुळे टेस्ट फॉल्स निगेटिव्ह येऊ शकते अशा प्रकारची माहिती जारी केली होती. \"व्हायरसच्या ज्या भागाची (जीनची) टेस्ट तपासणी करणार आहे. त्यात बदल झाला असेल तर, टेस्ट फॉल्स निगेटिव्ह येऊ शकते,\" असं अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने म्हटलं होतं. \n\nसंशोधनात शास्त्रज्ञांनी गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात म्युटेशन होणारा व्हायरस आणि टेस्ट याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. \"व्हायरसमध्ये म्टुटेशन झाल्याने फॉल्स पॉझिटिव्ह आणि फॉल्स निगेटिव्ह परिणाम येऊ शकतील,\" असं संशोधकांचं म्हणणं होतं.\n\nHRCT टेस्ट काय असते?\n\nकोव्हिड रुग्णांच्या बाबतीत HRCT टेस्ट हे नावही अनेकांनी ऐकलं असेल. त्याचा अर्थ High Resolution CT Scan. एक्स रे मध्येही ज्या गोष्टी कळत नाहीत त्या HRCT टेस्ट मध्ये कळू शकतात. रुग्णाच्या छातीत संसर्ग कितपत आहे याचं 3-D चित्र ही टेस्ट देऊ शकते. \n\nIMA चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर सांगतात, \"पेशंटला खोकला; दम लागत असेल, ऑक्सिजन पातळी खाली जात असेल तर HRCT केलेला चांगला. यामुळे आजाराची तीव्रता समजते. निदान करण्यासाठी तसंच उपचारांना किती..."} {"inputs":"...लस द्यावी, हे प्रमुख ध्येय आहे.\"\n\n\"कोणत्याही देशाने विचार न करता 18 वर्षावरील व्यक्तींना लस द्यावी, असा निर्णय घेतला नाही,\" असं राजेश भूषण पुढे म्हणाले. \n\nकेंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगडमध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे. यासाठी 30 टीम महाराष्ट्रात, 11 छत्तीसगडमध्ये आणि 9 पंजाबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत. \n\nमहाराष्ट्रातील विविध शहरात लशीची उपलब्धता\n\nमुंबई\n\n मंगळवारी शहरात 10 हजारपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली. \n\nमुंबईत दररोज साधारणत: 50 हजार लोकांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यात आलंय.\"\n\nराज्याच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख डॉ. डी. एन. पाटील टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना म्हणाले, \"केंद्रसरकारकडून लशींचा पुरवठा सातत्याने होणं गरजेचं आहे. राज्यात दररोज 4 लाखांपेक्षा जास्त लोकांना लस दिली जात आहे.\"\n\nकोल्हापूर-सांगली \n\nकोल्हापूर आणि सांगली जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात फक्त आज (बुधवार) पुरता लशींचा साठा उपलब्ध आहे. राज्य सरकारकडे लशींबद्दल मागणी करण्यात आली आहे. उपलब्ध झाल्यावर लस पुरवठा करण्यात येईल असं राज्य सरकारकडून सांगण्यात आलंय. \n\nनाशिक\n\nउत्तर महाराष्ट्रासाठी कोव्हॅक्सिनचे 32,280 डोस मिळाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. लशीचे डोस नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदूरबार या जिल्ह्यांसाठी आहेत. नाशिक जिल्हा प्रशासनाने 40 लाख डोसची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात नाशिकमध्ये कोव्हिडविरोधी लशी संपल्याकारणाने लसीकरण मोहीम थांबवण्यात आली होती. \n\nतर, अहमदनगर जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी डॉ सांगळे म्हणाले, \"जिल्ह्यात लशींचा तुटवडा आहे. काही केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. बुधवारी सरकारकडून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाली आहे.\"\n\nतर, ठाण्यात पुढील 3-4 दिवस पुरेल इतके लशीचे डोस उपलब्ध असल्याची माहिती, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी दिली. \n\nलशीचा तुटवडा का?\n\nदेशात जानेवारी महिन्यात जगातील सर्वांत मोठ्या लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली होती. देशात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन या दोन कोरोनाविरोधी लसी असून, राज्यांना पुरवठा केंद्र सरकारकडून केला जातो. \n\nराज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी, केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लशींचा पुरेसा साठा येत नसल्याचा आरोप केला होता. यावरून केंद्र विरुद्ध राज्य असा वाद पेटला होता. \n\nराज्यातील लशीच्या तुटवड्याबाबत बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. रवी वानखेडकर म्हणतात, \"कोणत्या राज्याला किती लस द्यायची हे केंद्र सरकार ठरवतं. त्यामुळे लशीचा तुटवडा निर्माण झालाय.\"\n\n\"लसीकरण मोहिमेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. राज्यांना लस देण्याबाबत रणनिती आखण्याचा अधिकार असला पाहिजे. राज्यातील परिस्थिती स्थानिक अधिकाऱ्यांना चांगली माहिती असते. त्यामुळे लसीकरणात राजकारणापेक्षा शास्त्रीय कारणांना जास्त महत्त्व दिलं पाहिजे,\" असं डॉ. वानखेडकर पुढे म्हणतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व..."} {"inputs":"...ला अचानक असा ते कोरोना व्हायरसच्या संकटामुळे.\n\nसुरुवातीचे काही दिवस अडचणीत गेल्यानंतर मग तिथल्या सेक्सवर्कर्सनीही हे 'न्यू नॉर्मल' मान्य केलं. हातातल्या रिकाम्या वेळेचं काय करायचं असा प्रश्न पडल्यानंतर त्यांची अनेक दिवसांची जुनी इच्छा उफाळून आली - आपल्याला फर्राटेदार इंग्लिशमध्ये सही करता यावी ही.\n\nमग जमवाजमवीला सुरुवात झाली. राणी खान सांगतात, \"आम्हाला औषधं आणायची झाली तरी लोकांकडून लिहून घ्यावं लागतं किंवा कोणी लिहून दिलं तर हे काय विचारावं लागतं. बँकेत गेलो तरी तीच गत. किती दिवस लोकांवर अवलंबू... उर्वरित लेख लिहा:","targets":"भी तो देते हैं जय हिंद का नारा, क्या हम भारत की बेटी नही?ओ समाज के रखवालो, क्या इसका जवाब दे पायेंगे आप?'\n\n18 वर्षांच्या मुलीपासून 50-60वर्षांच्या बायकांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं. कित्येक जणींना या व्यवसायात येऊन अनेक वर्षं झाली असतील, पण तरीही आजही आपल्याकडे लोकांनी, घरच्यांनी, समाजाने पाठ फिरवली याचं दुःख तेच राहातं.\n\nएखाद्या माणसाला आपल्या लहान लहान इच्छा पूर्ण करण्यासाठी किती झगडावं लागतं, याचं जिवंत उदाहरण. फक्त सही इंग्लिशमध्ये करता यावी म्हणून या महिलांचा हा सगळा आटापिटा. आपल्यालाही आपलं नाव इंग्लिशमध्ये लिहिता यावं इतकीशी इच्छा पूर्ण करायला राणी खान यांना पन्नाशीपर्यंत वाट पाहावी लागली.\n\n\"आम्ही काय मर्जीने आलो का व्यवसायात? बाहेर पडायचं म्हटलं तर काय येतं आम्हाला, कोणी काही शिकवायलाही तयार नाही, मग आम्ही याच चिखलात मरायचं का? त्यापेक्षा जे करायचं ते आमचं आम्हीच करू,\" राणी निग्रहाने सांगतात.\n\nआता या महिलांना इंग्लिश शिकायला मजा येतेय.\n\n'हॅलो, हाऊ आर यू? माय नेम इज धीस,' अशी लहान-लहान वाक्यं मोठ्या धिटाईने म्हणून दाखवतात. 'जॉनी-जॉनी...'ची कविता म्हणतात. चाररेघी वहीमध्ये मन लावून अक्षरं गिरवतात. एखादीचं स्पेलिंग चुकलं की, ती दाताखाली जीभ चावते, लकी टिचर डोळे वटारतात आणि बाकीच्या खुदुखुदू हसतात.\n\nबालवाडीच्या चिमण्या आणि यांच्यात काहीही फरक वाटत नाही. \n\nमाणसामाणसात तसा फरक नसतोच. निघताना त्या घरातल्या आरशात बघून मी माझे केस नीट करते, घाम पुसते, पावडर लावते. त्यात आरशात कधी लकी, कधी राणी, कधी रिना कधी डॉली बघते, केस विंचरते आणि पावडर लावते. फरक फक्त नजरेचा असतो.\n\nनिघताना प्रश्न येतोच मनात आता काही महिन्यांनी पुन्हा व्यवसाय सुरू होईल, मग या शिक्षणाचं कसं? \"धंदा तो होगा चालू, लेकिन सिखना नही छोडेंगे. दिन में 1 घंटा तो दे ही सकते है आणि जर कोणी दांडी मारली, तर कान पकडून घेऊन येऊ,\" लकी माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत उत्तरतात.\n\nलोकांनी भले आम्हाला सोडलं असेल हो, पण आम्ही नाही एकमेकींना सोडणार ही भावना त्या सगळ्यांच्या डोळ्यांत स्पष्ट दिसते.\n\nखोलीमध्ये आवाज घुमत असतात, 'ये है हवालदार का डंडा, बीच हो गई लाईन, बन गया H. ये है दादाजीकी छडी और ये है दादीमाँ का हाथ, बन गया P...!'\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...ला आणि अनेक लहान प्रतिस्पर्धी कंपन्या विकतही घेतल्या. 2013मध्ये या कंपनीचे फक्त 400 कर्मचारी होते. आता कंपनीच्या कॅलिफोर्नियामधल्या मुख्यालयामध्ये 1500 कर्मचारी काम करतात. आणि कंपनीची ऑस्ट्रेलिया, युके आणि रोमानियामध्ये कार्यालयं आहेत. \n\nक्रेग-हॅलम कॅपिटल्सचे टेक ऍनालिस्ट जॉर्ज सुटोन म्हणतात की \"8x8 ने आक्रमकपणे त्यांच्या ब्रँडमध्ये गुंतवणूक केली, नियोजनबद्ध कार्यक्रम, मोठ्या प्रमाणावरील थेट विक्री आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कंपनीचा विस्तार केला. \n\nतर नॉर्थलँड कॅपिटल मार्केट्सचे टेक ऍनालिस्ट ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला आहे.\n\nशिमला करारात काय ठरलं?\n\n• भविष्यात दोन्ही देशात जेव्हा कधी चर्च होईल तेव्हा कुणीही मध्यस्थ किंवा तिसरा घटक नसेल\n\n• काश्मीरसह इतर सर्व मुद्दे कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित केले जाणार नाहीत\n\n• 17 डिसेंबर 1971 रोजी युद्धानंतर पाकिस्तानने शरणागती पत्करल्यावर जिथे दोन्ही देशांचे सैनिक होते, तीच नियंत्रण रेषा मानली जाईल \n\n• दोन्ही देश या नियंत्रणे रेषेचं उल्लंघन करणार नाहीत\n\n• दोन्ही देशांकडून बलाचा वापर केला जाणार नाही\n\nया प्रमुख मुद्द्यांचा झुल्फिकार अली भुट्टो आणि इंदिरा गां... उर्वरित लेख लिहा:","targets":"यावर पाकिस्तानची बाजू सक्षम नाही. त्यामुळे द्विपक्षीय चर्चेतून आपल्याला अपेक्षित निर्णय होईल, असा विश्वास नसल्याने पाकिस्तान कायमच मध्यस्थाची मागणी पुढे रेटत आल्याचं मत प्रा. राजेश खरात मांडतात.\n\nप्रा. राजेश खरात हे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील दक्षिण आशियाई विभागाचे माजी केंद्रप्रमुख आहेत. तसेच, याच विभागात खरात प्राध्यापक आहेत.\n\n\"संयुक्त राष्ट्रात अमेरिकेचा दबदबा आहे. संयुक्त राष्ट्र म्हणजेच अमेरिका असं म्हटलं जातं. शिवाय, गेल्या अनेक दशकांमध्ये अमेरिकेने कायमच पाकिस्तानची पाठराखण केलेली दिसते. त्यामुळे काश्मीरच्या मुद्द्यावरही अमेरिका पाठराखण करेल, असं पाकिस्तानला वाटतं. म्हणून संयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा नेण्याकडे किंवा अमेरिकेच्या मध्यस्थीकडे पाकिस्तानचा कल दिसतो,\" असं प्रा. खरात सांगतात.\n\nसंयुक्त राष्ट्रात काश्मीरचा मुद्दा आणल्यास भारताची भूमिका मवाळ होईल, असं पाकिस्तानला वाटतं, असंही प्रा. खरात म्हणतात.\n\nभारत-पाकिस्तान संबंधांचे जाणकार आणि ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई म्हणतात, \"काश्मीरच्या मुद्द्याला 'आंतरराष्ट्रीय मुद्दा' बनवण्याकडेच पाकिस्तानच कल राहिला आहे. त्यामुळे मध्यस्थ किंवा तिसऱ्या कुठल्यातरी घटकाने काश्मीर मुद्द्यात लक्ष द्यावं, असं पाकिस्तानला वाटतं.\"\n\n\"पाकिस्तानच्या आता लक्षात आलंय की, युद्धाच्या माध्यमातून काश्मीरचा प्रश्न सोडवू शकत नाही. पाकिस्तान हा देश तेवढा सक्षम नाही, हे पाकिस्तानला कळून चुकलंय,\" असं ज्येष्ठ पत्रकार अरविंद गोखले म्हणतात.\n\nअरविंद गोखले हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी पाकिस्तानातही पत्रकारिता केली आहे. तसेच, पाकिस्तानच्या राजकीय, सामाजिक विषयांवर विपुल लेखन केलं आहे.\n\n\"भारत आता कुठलीही गोष्ट खपवून घेत नाही. प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देतो, हे पाकिस्तानला गेल्या काही वर्षातील भारताच्या निर्णयांमुळे कळलं आहे. त्यामुळे हतबल पाकिस्तान मध्यस्थाच्या मागणीवर जोर देताना दिसतो आहे,\" असं गोखले म्हणतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला क्रमांक लागतो तो केरळच्या पद्मनाभस्वामी मंदिराचा. 2011 मध्ये जेव्हा या मंदिराची तिजोरी उघडण्यात आली होती, तेव्हा सोन्याचे दागिने, हिरे-रत्न यांचं मूल्य तब्बल 900 अब्ज रुपये सांगितलं गेलं होतं.\n\nत्यानंतर नंबर लागतो तो आंध्र प्रदेशात असलेल्या तिरुपती तिरुमला देवस्थानचा. एक अंदाज असा आहे की तिरुपती मंदिर ट्रस्टकडे सध्या सुमारे 8000 किलो सोनं असावं. वेळोवेळी मंदिर ट्रस्ट त्यांच्याकडील सोन्याचा लिलाव करत असतं, आणि त्यामुळे हा आकडा दरवर्षी कमी-जास्त होत असतो.\n\nतिरुपती देवस्थानम\n\nमग येतं महाराष्ट्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगितलं.\n\nपृथ्वीराज चव्हाण यांनी हा सल्ला दिल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अशी योजना कधी आणि कुणी राबवली याची माहिती देणारं पत्रक प्रसिद्ध केलं.\n\nपृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्रकानुसार, 'अटल बिहारी वाजपेयी यांनी 1998च्या अणु चाचणीच्या पार्श्वभूमीवर 14 सप्टेंबर 1999 साली Gold Deposit Scheme या नावाने योजना सुरू केली होती. तसंच नोव्हेंबर 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे नाव बदलून Gold Monetization Scheme असं केलं. 2015मध्ये देशभरातल्या ८ मंदिरांनी त्यांचं सोनं विविध बँकांमध्ये ठेवलं असंअर्थमंत्र्यांनी लोकसभेत सांगितलं होतं. यामध्ये शिर्डी तसंच तिरुपती या देवस्थानांचा समावेश आहे. नोव्हेंबर 2015 ते 31 जानेवारी 2020 पर्यंत या योजने अंतर्गत 11 बँकांमध्ये 20.5 टन सोने जमा झाले आहे.' \n\n मग अशा संकटाच्या काळात पुन्हा अशी ऑफर आली तर देवस्थानांचे ट्रस्ट तयार होतील का? \n\nमुंबईचं सिद्धिविनायक मंदीर\n\nसिद्धिविनायक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी या विषयावर थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. पण ते हेसुद्धा म्हणाले की, \"देवाला आलेल दान जर लोकांच्या कामी आलं तर खरं सत्काराणी लागतं. देवाच्या चरणी अर्पण करण्यात आलेला पैसा लोकांच्या मदतीसाठीच वापरण्यात आला पाहिजे. यासाठीच सिद्धिविनायक मंदिराने कोरोनासाठी 5 कोटी रुपयांची मदत केली आहे.\"\n\nदुसरीकडे, श्री शिर्डी साईबाबा संस्थान ट्रस्टने या कोव्हिड-19 विरुद्धच्या लढ्यासाठी मुख्यमंत्री मदतनिधीत 51 कोटी रुपयांची देणगी दिली आहे. एवढंच नव्हे तर संस्थेचं सोनं जर सरकारला निधी उभारण्यासाठी कामी येणार असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू, असं ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nपण हे जेवढं सोपं वाटतंय, तितकं नाही. सरकारने काही दिवसांपूर्वीच सार्वभौम सुवर्ण बाँड्स बाजारात आणले होते, पण त्याला अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नाही. \n\nशिवाय, अशा प्रकारे पैसा उभा करताना सरकारला आणखी काही अडचण तर येणार नाही ना? याविषयी कमोडिटीज तज्ज्ञ अमित मोडक सांगतात की \"सरकारला पुढे चालून हा पैसा किंवा हे सोनं कधी ना कधी या संस्थांना उपलब्ध करून द्यायचाच असेल ना. त्यामुळे ही काही पुढच्या पाच-सहा वर्षांपुरती योजना असू शकत नाही. सरकारकडे एवढा पैसा पुन्हा येण्यासाठी 15-20 वर्षं लागतील. ज्या लोकांनी हे बाँड्स विकत..."} {"inputs":"...ला चांगलंच लक्ष्य केलं आहे. सत्तेसाठी शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससमोर अनेकदा लोटांगण घातलं आहे आणि आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधनं घालून शिवसेनेने 'घालीन लोटांगण, वंदीन चरण'चा नवा प्रयोग सादर केला, अशी जोरदार टीका भाजपने केली आहे. त्याला काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उत्तर दिलं आहे. सरकारनामाने ही बातमी दिली आहे.\n\n4. पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी सोडलं मौन\n\nराज्यात गाजत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाची व्यवस्थित आणि सखोल चौकशी केली जाईल आणि गरज असेल त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेला होता, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत केला होता. या त्यांच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार का, असा सवाल कार्यक्रमात विचारण्यात आला. \n\nया प्रश्नाला उत्तर देताना गोगोई म्हणाले, \"मोठ्या कंपन्यांना न्यायालयात जाऊन संधी घेणे परवडते, इतरांना नाही. तुम्ही न्यायालयात गेलात तर तुमचेच मळलेले कपडे धूत बसता. तुम्हाला न्याय मिळणार नाही.\"\n\nअयोध्या आणि राफेल प्रकरणात सरकारला अनुकूल निकाल दिल्यामुळेच राज्यसभेची खासदारकी मिळाली, या आरोपासंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना गोगोई म्हणाले, \"मी असल्या गोष्टींचा विचार करत नाही. मी माझ्या विवेकाशी कटिबद्ध आहे. संसदेचं वेतन मी घेत नाही. माध्यमं आणि टीकाकार त्याची चर्चा करत नाही.\"\n\nते पुढे म्हणाले, \"भाजप सरकारच्या बाजूने मी निकाल दिला, असं म्हटलं जातं. पण, त्या निकालांचा आणि राज्यसभेची खासदारकी यांचा काहीही संबंध नाही. सौदा करायचा असता तर राज्यसभेच्या जागेवर कुणी समाधान मानले असते का? राज्यसभेच्या खासदारकीसाठी मी एक रुपयाही मानधन घेत नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला जाणार आहात.\"\n\nदेहविक्रीच्या व्यवसायात ढकललं जाण्याच्या भीतीने धास्तावलेल्या या मुलीने निर्वस्त्र असतानाच खिडकीतून उडी मारून स्वतःची सुटका करून घेतली. तिने पळत शेजाऱ्यांकडे जाऊन पोलिसांना घडलेला प्रकाराची माहिती दिली. \n\nयानंतर मॅक्केन याने रस्त्यावरून जाणाऱ्या 71 वर्षांची महिला आणि 13 वर्षांच्या मुलीचं अपहरण करून त्यांच्यावरही बलात्कार केला. \n\nJoseph McCann arrested up a tree in Cheshire\n\n5 मे रोजी मॅक्केनने 14 वर्षांच्या दोन मुलींचं चाकूने तुकडे-तुकडे करण्याची धमकी देत अपहरण केलं. या दोन मुली... उर्वरित लेख लिहा:","targets":"स आधीच झालेली होती. यावरूनच मॅक्केनला कायद्याचं भय नसल्याचं स्पष्ट होतं. \n\nमॅक्केनला यापूर्वी अनेक गुन्ह्यांमध्ये शिक्षा झालेली होती. यात बलात्काराचा समावेश नसला तरी जोडीदाराला मारझोड करणे, घरगुती हिंसाचार अशा गुन्ह्यांचा समावेश होता. \n\nमॅक्केन एका तरुणीशी लग्न करणार होता, मात्र, त्याने याविषयीची माहिती पोलिसांना दिलेली नव्हती. घरगुती हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्यामुळे मॅक्केनने नव्या जोडीदाराविषयची माहिती पोलिसांना न दिल्याने प्रोबेशन अधिकाऱ्यांनी त्याला समजही दिली होती.\n\nमॅक्कनने आपल्यावरच्या साखळी बलात्कारातले सर्वच्या सर्व 37 आरोप फेटाळले होते. मात्र, तो कुठलाही पुरावा सादर करू शकला नाही. इतकंच नाही तर तो कधीच कोर्टात हजर झाला नाही. \n\nज्या दिवशी शिक्षा सुनावण्यात येणार होती. त्यादिवशीही 'पाठदुखी'चं कारण देत तो कोर्टात गैरहजर होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला जातो. हा आकडा विचार करायला लावणारा आहे. त्यामुळे न्यायालयाने तसे मत व्यक्त केले असेल. \n\n''महापौरांना जे वाटतं त्यांनी ते महाअधिवक्त्यांकडे द्यावं तसेच महापालिकेकडून वकील नेमावा.'' \n\nस्थानिक प्रशासनाचं म्हणणं काय?\n\nपुणे जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या आकड्यांच्या तफावतीबाबत पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी स्पष्टीकरण दिले. \n\nप्रसाद यांच्या म्हणण्यानुसार ''राज्य सरकार आयसीएमआरच्या पोर्टलवरील आकडेवारी घेते. एखाद्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की रुग्णाचा एक आयड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुमारास आकडे जाहीर केले जातात. पुणे जिल्हा परिषदेकडून मात्र रात्री 9.30 च्या सुमारास आकडे प्रसिद्ध केले जातात. अशीच परिस्थिती नाशिकची देखील आहे. नाशिक जिल्हा परिषदेकडून देखील 9.30 च्या सुमारास आकडे दिले जातात. \n\nराज्य शासनाची आकडेवारी ही लवकर जाहीर केली जाते. त्यामुळे त्यानंतर डिस्चार्ज झालेल्या किंवा मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा समावेश शासनाच्या आकड्यांमध्ये होत नसावा. त्यामुळे देखील राज्य शासनाच्या अहवालात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या अधिक दाखवली जात असावी असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ला तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. त्यानंतर मोदी आबेंना वाराणसीला घेऊन गेले. दशाश्वमेध घाटावर दोघे पारंपरिक गंगा आरतीमध्ये सहभागी झाले. \n\nजपानचे पंतप्रधान शिंझो आबे पत्नीसह भारत दौऱ्यावर आले होते.\n\nआबे यांच्या दौऱ्यात भारत-जपान बुलेट ट्रेन, अणूऊर्जा, पायाभूत सुरक्षाव्यवस्था, तंत्रज्ञान, शिक्षण आणि अर्थव्यवस्था या विविध क्षेत्रातील करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. \n\n6. केपी शर्मा ओली-नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान आणि सध्याचे पंतप्रधान (19 ते 24 फेब्रुवारी 2016) \n\nभारत-नेपाळ संबंध ताणल... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोदी आणि राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांची भेट घेतली. \n\nराजघाटावर विद्यादेवी भंडारी\n\nयानंतर भंडारी यांनी गुजरातमधल्या राजकोट, सोमनाथ आणि द्वारका या ठिकाणांना भेट दिली. भंडारी यांनी सोमनाथ आणि द्वारकाधीश मंदिरात पुजाअर्चाही केली. मात्र भंडारी यांच्या दौऱ्यावेळी मोदी उपस्थित नव्हते. \n\n10. शिंजो आबे-जपानचे पंतप्रधान (13, 14 सप्टेंबर 2017) \n\nवाराणसीनंतर गुजरातचा दौरा करण्याची आबे यांची ही दुसरी वेळ होती. या दौऱ्यात दिल्लीऐवजी ते थेट अहमदाबादला पोहोचले. विमातनळावर मोदी यांनीच आबे यांचं स्वागत केलं. \n\nविमानतळापासून ते साबरमती आश्रमापर्यंत या दोघांनी रोड शो केला. विदेशी नेत्याबरोबरचा मोदी यांचा हा पहिलाच रोड शो होता. \n\nया दौऱ्यात आबे यांनी साबरमती आश्रम, सिद्दी सैय्यद की जाली, दांडी कुटीर या ठिकाणांना भेट दिली. मोदी-आबे जोडीने मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रोजेक्टचं भूमीपूजन केलं. \n\n11. बिन्यामिन नेतान्याहू- इस्रायलचे पंतप्रधान (14 ते 19 जानेवारी) \n\nआग्र्याला जाऊन ताजमहालला भेट दिल्यानंतर नेतान्याहू अहमदाबादला पोहोचले. नरेंद्र मोदींनी नेतान्याहू यांना घेऊन 14 किलोमीटरचा रोड शो केला होता. \n\nत्यानंतर मोदी नेतान्याहू यांना घेऊन साबरमती आश्रमात घेऊन गेले. नेतान्याहू यांनी आपल्या पत्नीसह चरखाही चालवला होता. याप्रसंगी मोदी आणि नेतान्याहू यांनी पतंगही उडवला. \n\nबिन्यामिन नेतान्याहू\n\nअनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाल्यानंतर नेतान्याहू वरदादस्थित आय क्रिएट सेंटरला गेले. भारत-इस्राइल यांच्यादरम्यान संरक्षण, कृषी, अंतराळविज्ञान यांच्यासह 9 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. \n\n12. जस्टीन ट्रुडो-कॅनडाचे पंतप्रधान (17 ते 24 फेब्रुवारी) \n\nट्रुडो या दौऱ्यात दिल्ली, आग्रा, अहमदाबाद, मुंबई आणि अमृसतर याठिकाणी गेले. ट्रुडो यांचं या दौऱ्यात थंड स्वागत झाल्याचा आरोप कॅनडाच्या प्रसारमाध्यमांनी केला होता. \n\nकॅनडाचे जस्टीन ट्रुडे\n\nट्रुडो आपल्या कुटुंबीयांसह गुजरातला पोहोचले. त्यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली. त्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली आणि चरखाही चालवला. \n\nपंतप्रधान मोदी ट्रुडो यांच्या बरोबर गुजरातला का गेले नाहीत याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. \n\n13. इमॅन्युअल मॅक्रॉन-फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष (9 ते 12 मार्च 2018) \n\nमॅक्रॉन यांनी या दौऱ्यात आग्रा, वाराणसी, मिर्जापूर अशा अनेक शहरांना भेट दिली. वाराणसी दौऱ्यावेळी मॅक्रॉन..."} {"inputs":"...ला त्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था आपल्या नद्यांमध्ये सध्या तरी नाही. ती तयार करता येईल का हा वेगळा भाग आहे.\" \n\nमुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं, \"हा अनपेक्षित प्रकारचा पाऊस आहे. आपल्या आपत्ती व्यवस्थापनाच्या नियोजनानुसार इतिहासातील उच्चतम पातळीचा विचार करून नियोजन केलं जातं. इतिहासातील आकडेवारीपेक्षा पाच ते दहा टक्के जास्त सरासरीचा विचार करून नियोजन करण्यात येतं. यावर्षी तर पावसाचे सगळे विक्रम मोडले आहेत. नेमका किती प्रमाणात पाऊस पडणार आहे याची माहिती नसते. सध्या तरी आपल्याकडे अशा प्रकारचं वि... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे. अनेक दिवस पाऊसच नाही आणि नंतर काहीच दिवसात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस ही हवामान बदलाचीच लक्षणंआहेत. अशा स्थितीमुळे यंत्रणेवरही ताण येतो. \" \n\nवृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही\n\nडॉ. रामचंद्र साबळे सांगतात, की हवामान बदलामुळे काही भागात वारंवार कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. त्यामुळे त्याच भागात मोठा पाऊस होत असल्याचं गेल्या काही वर्षात आढळून आलं आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सगळ्याच ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाऊस होणं आवश्यक असतं. ही परिस्थिती सुधारण्यासाठी वृक्षलागवडीशिवाय पर्याय नाही.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"आंतरराष्ट्रीय परिमाणानुसार कोणत्याही भूभागावर 33 टक्के जंगल असलं पाहिजे. महाराष्ट्रात हे प्रमाण 17 ते 18 टक्के इतकं आहे. मराठवाड्यात तर फक्त 4 ते 5 टक्के जंगल आहे. त्यामुळेच मराठवाड्यामध्ये वारंवार पावसाची समस्या निर्माण होत आहे. येत्या काळात तर ही समस्या आणखी वाढणार आहे.जगभरात सर्वत्र जंगलं तोडली जात आहेत. अमेरिकेत जंगलांचं प्रमाण 33 टक्के असूनसुद्धा त्यांनाही हवामान बदलाच्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. ही सगळी परिस्थिती लक्षात घेता पुढच्या पिढीच्या भल्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणं ही आपली जबाबदारी आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला थेट असा राजकीय फटका बसणार नाही. तरीही भाजप मराठा समाजातील रोषाचा फायदा घेत महाविकास आघाडीला 'मराठाविरोधी' ठरवण्याचा प्रयत्न करेल आणि तसा प्रयत्न होताना दिसतोय. मात्र ते फार ठोस ठरणार नाही. कारण मराठा आरक्षणाला या सरकारमधील कुणीच जाहीर विरोध केलेला नाही. सगळ्यांनी पाठिंबाच दिलाय.\"\n\nमहाराष्ट्र टाईम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे याबाबत म्हणतात, \"महाविकास आघाडीला 'मराठाविरोधी' असल्याचं 'नेरेटिव्ह' तयार करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातो आहे, हे खरं आहे. मात्र, आरक्षणाचा प्रश्न न्यायालयी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीसी समाज मोठा आहे आणि राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना हे पक्ष ओबीसींना आपल्या बाजूनं ओढण्याचा प्रयत्न करत आहेत.\"\n\n\"भाजपचा असा समज झालाय की, मराठा समाज आपल्या मागे आल्यास आपण एकहाती सत्ता स्थापन करू. पण त्यांना हे कळत नाहीय की, भाजप जेवढ्या आक्रमकतेनं मराठा समाजासाठी पुढे येईल, तेवढाच ओबीसी समाज त्यांच्यापासून दूर होऊन काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा शिवसेनेच्या बाजूला सरकेल,\" असं जयदेव डोळे म्हणतात.\n\nते पुढे म्हणतात, \"शरद पवारांना मराठा-ओबीसी समाजाचं हे गणित नेमकं कळलं आहे. आधुनिक मराठा शरद पवारांच्या बाजूलाच आहे, पारंपारिक-सनातनी मराठा भाजपकडे वळलाय. सनातनी मराठा आपल्याकडे येणार नाही, याची शरद पवारांना जाणीव आहे. त्यामुळे सनातनी मराठ्यांना वगळून केवळ ओबीसींना आपल्या बाजूला खेचण्याचा प्रयत्न शरद पवारांचा दिसून येतो. कारण भाजप जर मराठ्यांसाठी आक्रमक होत असेल, तर ओबीसींना दुसरा पक्ष शोधावा लागेल आणि त्यांना महाविकास आघाडीतल्या एखाद्या पक्षाशिवाय पर्याय नाही.\"\n\nमात्र, यावेळी जयदेव डोळे हे याबाबत चिंताही व्यक्त करतात. \"राजकारणासाठी असे डावपेच ठीक, पण यामुळे सामाजिक तेढ निर्माण होतो आणि ते दूरगामी विचार केल्यास वाईट आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक समाज एकमेकांकडे शंकेच्या नजरेनं पाहायला लागलाय, हे काही चांगले चिन्ह नाहीत. सामाजिक सलोखा राखणं महत्त्वाचं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला मदत करावी, असं आवाहन करत आहेत. नव्या कायद्यांतर्गत अशा प्रकारची मोहीम गुन्हा ठरू शकते. वाँग यांनी आता डेमोसिस्टो पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. \n\nइतकंच नाही तर हा कायदा रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने म्हणजे जुन्या तारखेपासूनही लागू करण्यात येऊ शकतो. \n\nहाँगकाँगच्या स्वातंत्र्याला धोका पोहोचत असेल तर त्याचा परिणाम तिथल्या व्यापार आणि आर्थिक परिस्थितीवरही पडेल, अशीही चिंता काहीजण व्यक्त करतात. \n\nचीन हे का करतोय?\n\nएका विशेष करारांतर्गत 1997 साली 1 जुलै रोजी ब्रिटनने हाँगकाँग चीनला सोपवलं. ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"रेल आणि हा सिद्धांत या शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या असं करणं अगदीच शक्य आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला यावं लागतं. \n\n\"या सगळ्यांत पेशंटचा महत्त्वाचा वेळ वाया जातो. म्हणजे जर इथे उपचार होण्यासारखे असतील तर नाशिकला जावं लागणार नाही. आता मी अॅडमिट होतो तेव्हा फक्त दोन व्हेंटिलेटर कार्यरत होते, म्हणजे इतर 23 पेशंटला नाशिकला जावं लागत होतं. ही धोकादायक बाब आहे,\" हर्षल म्हणतात. \n\nअशा परिस्थितीत पेशंट अनेकदा घाबरून जातात आणि आपण वाचणार नाही असा ग्रह करून घेतात, असंही हर्षल यांचं मत आहे. त्यांनी स्वतः अनुभवलेली एक घटना बीबीसी मराठीला सांगितली.\n\nहर्षल सांगतात, \"मी अॅडमिट होतो तेव्हा माझ्या शेजारी एक गृ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पैकी बोटावर मोजण्याइतके चालू असतील. इथे व्हेंटिलेटर्स नाही चालवू शकत ना, मग जिथे त्यांचा उपयोग होईल अशा हॉस्पिटल्सला द्या. पण त्याचा वापर करा. सध्या परिस्थिती आणिबाणीची आहे,\" डॉ आहेर पुढे सांगतात. \n\nलोकांच्या गैरसमजुती\n\nगेल्या काही आठवड्यांपासून भारतात कोरोना प्रसाराचा वेग वाढला आहे, त्यातही ग्रामीण भागात रूग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. पण ग्रामीण भागात प्रसाराचं आणखी एक कारण म्हणजे लोकांच्या गैरसमजूती आहेत असंही डॉ शिंदे स्पष्टपणे नमूद करतात. \n\n\"लोकांना वाटतं सरकारी हॉस्पिटल्समध्ये टेस्ट केली की ती पॉझिटिव्हच येणार आणि त्या चक्रात आपण अडकणार. अनेकांना वाटतं की कोरोनाच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जातेय. त्यामुळे लोक लक्षणं दिसत असून टेस्ट करायला येत नाहीत. अहो, फसवणूक करायची असती तर आमचे एवढे डॉक्टर कसे मृत्यूमुखी पडले असते. माझा स्वतःचा चुलत भाऊ कोरोनाला बळी पडला. कारण काय तर वेळेत कळलं नाही. ग्रामीण भागात प्रसार थांबवायचा असेल तर नियम पाळणं, आणि अर्ली डिटेक्शन, अर्ली ट्रीटमेंट पाळणं हे दोन नियम पाळायलायच हवेत,\" शिंदे सांगतात. \n\nपीएम केअर्स फंड \n\nव्हेंटिलेटर्स पडून असल्याचे आरोप करणारे बहुतांश नेते भाजपचे आहेत आणि हे व्हेंटिलेटर्स पीएम केअर्स फंडातून दिले असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. एकीकडे या फंडातून आलेल्या व्हेंटिलेटर्सचा वापर का होत नाही असं विचारत भाजप राज्य सरकारला कोंडीत पकडतंय तर केंद्रात याच फंडावरून विरोधक मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती लावत आहेत. \n\nपीएम केअर्स फंडाबद्दलची माहिती वेबसाईटवर देण्यात यावी. ट्रस्ट डीड सार्वजनिक करण्यात यावं अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. काही दिवसांपूर्वीच तृणमुल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी या फंडाचा पैसा कुठे जातो यावरून संसदेत सरकारला धारेवर धरलं. \n\nराज्य सरकारांचे मदत निधी आणि पीएम केअर्स निधी या दोन्ही निधींमध्ये भेदभाव केला जातोय. राज्य सरकारांच्या मदत निधीत देणगी देणाऱ्याला एक न्याय, आणि पीएम केअर्समध्ये देणगी देणाऱ्याला एक न्याय लावला जातोय असा आरोपही त्यांनी केला. \n\nपण तरीही राज्य आणि केंद्र सरकारांचे राजकीय तसंच प्रशासकीय मतभेद यात सर्वसामान्य माणूस भरडला जात नाहीये ना हा प्रश्न सगळ्यांत महत्त्वाचा आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...ला व्हायरस जलद गतीने म्युटेट होणारा नव्हता पण कोरोना व्हायरस म्युटेट होतो. त्यामुळे हे देखील लक्षात घ्यावं लागेल. या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्यावर रशियाने लस शोधली असं गृहीत धरलं तरी ती प्रत्यक्षात लोकापर्यंत पोहचण्यासाठी एक ते दीड वर्षांचा कालावधी लागू शकतो असं डॉ. आयथॉल सांगतात. \n\nभारत बायोटेकची लस कधीपर्यंत येणार?\n\nभारतीय कंपनी भारत बायोटेकला ह्युमन ट्रायल्ससाठी परवानगी मिळाली आहे. भारतीय बनावटीची कोव्हिड-19 विरोधातील लस 15 ऑगस्टपर्यंत लोकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. \n\nदेशातील सर्वोच... उर्वरित लेख लिहा:","targets":"र या व्हायरसचा जेनेटिक कोड कॉपी करून त्यातला छोटसा भाग प्रयोगशाळेत तयार करण्यात आला आणि त्यापासून ही लस बनवली आहे. \n\nया प्रकाराला प्लग अॅंड प्ले असं म्हणतात, असं बीबीसीचे आरोग्य प्रतिनिधी जेम्स गॅल्लघर सांगतात.\n\nया लशीतले व्हायरस अर्धवट आणि दुर्बल आहेत, त्यामुळे ते काही धोकायदायक नाहीत. पण ते शरीरात गेले की आपलं शरीर या व्हायरसविरोधात लढण्याची तयारी करतं. त्यामुळे जेव्हा खऱ्या कोरोना व्हायरसचा हल्ला होईल, तेव्हा आपल्या शरीराची तयारी पूर्ण झाली असेल आणि आपण हल्ला आरामात परतवून लावू. \n\nया लशीची चाचणी ज्या रुग्णांवर होत आहे त्यांची स्थितीवर बारीक लक्ष ठेवलं जातंय. 28 दिवसानंतर पुन्हा त्या रुग्णांवर या लशीची चाचणी केली जाईल.\n\nअजून वाट पाहावी लागणार...\n\nब्रिटनमधल्या इंपीरियल कॉलेजच्या साथीच्या रोगांच्या विभागातही कोरोना विषाणूच्या लशीवर काम सुरू आहे. या विभागाचे प्रा. प्राध्यापक रॉबिन शटॉक सांगतात, \"आधी लस तयार करायची म्हटलं तर त्यावर संशोधन करून, चाचणी घेऊन ती सर्वसामान्यांना उपलब्ध करून देईपर्यंत 10 वर्षांहून अधिक काळ लागायचा. पण सध्या आम्ही ज्या तंत्रज्ञानावर काम करतोय ते तंत्रज्ञान आपला वेळ वाचवणारं आहे. आम्ही ज्या पद्धतीने काम करत आहोत त्यानुसार ही लस काही महिन्यांत तयार होऊ शकते.\"\n\nपण कितीही लवकर म्हटलं तरी सर्व प्रक्रियेतून मंजूर झालेली लस सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध होण्यासाठी किमान 18 महिन्यांचा कालावधी लागू शकतो, असं संशोधक सांगतात. \n\nलस तयार झाली तर... \n\nआणि लस बाजारात आली तरी पुढे समस्या येऊ शकतात, असं मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक शिवा आयथॉल सांगतात, \"औषधं शोधल्यानंतर सर्वांत मोठं आव्हान असतं की ते लोकांपर्यंत कसं पोहचावयाचं. हे आव्हान राजकीय आणि आर्थिक स्तरावर असतं. समजा आपल्या देशात 130 कोटी लोक आहेत त्यांच्यापर्यंत औषध कसं पोहोचवणार हे देखील पाहणं गरजेचं ठरतं.\n\n\"त्यात लोकांना ज्ञान किती आहे हे तपासावं लागतं. लोकांचा विरोध होतो लोकांची समजूत काढावी लागते. लोकांमध्ये भीती असल्यामुळे याला वेळ लागणारच पण वर्षानुवर्षं आपण अशा व्हायरसचा मुकाबला करत आलो आहोत. तसेच तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण या व्हायरसचाही आपण प्रतिकार करू,\" डॉ. आयथॉल सांगतात. \n\nअनेक ठिकाणी प्रयोग, चाचण्या \n\nनेचर या आरोग्यविषयक नियतकालिकाने दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत चीनमध्ये 80 हून अधिक क्लिनिकल चाचण्या घेण्यात..."} {"inputs":"...ला सांगितलं की, 'दुर्गा नाही करायचं मला हे लग्न.' मी म्हणाले की, ही इतकी शिकली आहे तर हिला आपण सपोर्ट करायला पाहिजे. काय होईल ते होऊ द्या. ते तरी जातील किंवा आपण तरी मरू,\" त्यांनी ठामपणे ठरवलं.\n\nस्वत:च्या मोठ्या बहिणीपेक्षा दुर्गा यांचं स्वत:चं शिक्षण खूप कमी होतं, पण त्यांचं धैर्य खूप जास्त होतं. त्या धैर्यानेच गुडिलु कुटुंबीयांनी प्रथेप्रमाणे जुनी शपथ पाळायला नकार दिला. \n\n\"मग जातपंचायत भरवली गेली आणि ते म्हणाले की तुम्ही 3 लाखांचा दंड भरा आणि जर नाही भरला तर तुमचं घर आम्ही विकू. मी म्हणाले असं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुर्गा यांच्या लढ्याला आलेलं यश होतं.\n\nअखेरीस दुर्गाच्या बहिणीचा जन्माअगोदरच प्रथेप्रमाणे ठरलेला विवाह रद्द करण्यात आला. नुकताच 29 मार्च 2018 ला तिचा आंतरजातीय प्रेमविवाह संपन्न झाला. दुर्गाच्या मते हा वैदू समाजातला पहिला आंतरजातीय विवाह होता. \n\nआता समाजही त्यांच्यामागे उभा राहिला. जे एकेकाळी दुर्गाच्या विरोधात होते, तेही आता आनंदानं या सोहळ्यात सहभागी झाले. पण दुर्गा गुडिलुंचं कार्य या स्वत:च्या बहिणीसाठी दिलेल्या लढ्यापाशी संपलं नाही, तर तिथं ते सुरू झालं. \n\nदुर्गा गुडिलु यांनी 'अनुम फाऊंडेशन' नावाची संस्था चालू केली आहे. संस्थेमार्फत त्या 412 शाळाबाह्य मुलांना शिकवतात.\n\nत्यांना एक दिसलं की जर समाजातल्या ज्येष्ठांना समजावलं तर त्यांना नव्या आधुनिक युगाबद्दल काही समजणार नाही, पण तरुणांना नक्की समजेल आणि त्यासाठी मार्ग एकच आहे. तो म्हणजे शिक्षण. \n\n\"जी नवी जनरेशन येते आहे, त्यांना जर आपण शिक्षण दिलं तर ते बदलतील हे निश्चितच. त्यामुळे मी सध्या या मुलांच्या शिक्षणावर काम करते आहे. माझी 'अनुम फाऊंडेशन' नावाची संस्था आहे. त्या संस्थेमार्फत 412 शाळाबाह्य मुलांना मी शिकवते,\" असं दुर्गा सांगतात. \n\nया संस्थेमार्फत अनेक जण शिक्षणासाठी वैदू समाजातल्या मुलांना दत्तक घेतात आणि शिक्षण सुरू राहतं. शिवाय या समाजातल्या महिलांसाठीही दुर्गा एक बचत गट चालवतात आणि त्यामार्फत अनेक हॉस्टेल्स आणि हॉटेल्सला रोज पोळ्या पुरवण्याचं काम करतात. \n\nत्या राज्यभर फिरतात आणि ज्या ज्या भागात वैदू समाजातले लोक आहेत तिथपर्यंत हे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. दुर्गा गुडिलुंचं संस्थात्मक कार्य आता आकार घेऊ लागलं आहे.\n\nपण हा सगळा संघर्ष करण्याची आणि पुढे जाण्याची प्रेरणा त्यांना कोण देतं?\n\nज्येष्ठांना समजावलं तर त्यांना नव्या आधुनिक युगाबद्दल काही समजणार नाही, पण तरुणांना नक्की समजेल आणि त्यासाठी मार्ग एकच आहे, तो म्हणजे शिक्षणाचा, असं दुर्गा यांना वाटतं.\n\nदुर्गा यांचं उत्तर आहे की त्यांची प्रेरणा डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत. \n\n\"ज्यांना बाबासाहेबांची इन्स्पिरेशन घ्यायची आहे त्यांनी स्वत:च्या घरापासूनच सुरुवात करायला पाहिजे. माझ्या घरातूनच आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली आणि मी पण आंतरधर्मीय लग्न करणार आहे,\" आपल्या घरातली राज्यघटना दाखवत त्या म्हणतात. \n\nबाबासाहेब नसते तर मला त्यांच्यानंतर इतक्या वर्षांनी हा लढा लढण्याचं बळ मिळालं नसतं, असं त्या..."} {"inputs":"...ला होता. आधुनिक मानवी मेंदूपेक्षा थोडा लहान. आधुनिक मानवी मेंदूचा आकार 1,300 क्युबिक सेंटीमीटर आहे. जवळपास 70,000 वर्षांपूर्वी आपले पूर्वज आफ्रिकेतून बाहेर पडले. एव्हाना त्यांच्या मेंदूचा चांगलाच विकास झालेला होता. पृथ्वीच्या कुठल्याही कोपऱ्यात जगण्याची कला त्यांनी हस्तगत केली होती. गुहांमध्ये आढळणाऱ्या भित्तीचित्रांवरून आपले पूर्वज विश्वनिर्मितीसंबंधी विचार करू लागले होते, याची कल्पना येते. \n\nमात्र, शास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची क्षमता मोजण्यासाठी बुद्ध्यांक मापनाचा शोध जेमतेम 100 वर्षांपूर्वी ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ढला आहे. हा फ्लिन इफेक्ट वादाचा मुद्दा असला तरी ही वाढ अनुवांशिक बदलापेक्षा इतर पर्यावरणीय कारणांमुळे असावी.\n\nयाची तुलना आपण मानवी उंचीशी करू शकतो. मानवाची सरासरी उंची एकोणीसाव्या शतकाच्या मानवापेक्षा 5 इंचाने वाढली आहे. याचा अर्थ आपली जनुकं बदलली असा होत नाही. तर आपलं सर्वांगिण आरोग्यच बदलल्यामुळे हा बदल घडून आला आहे. \n\nयाची तुलना मानवाच्या उंचीशी होऊ शकते. \n\nकदाचित बुद्ध्यांक आणि उंची दोन्हीच्या वाढीमागे काही समान कारणं असू शकतात. उदाहरणार्थ वैद्यकीय क्षेत्रात झालेली प्रगती, बालवयात होणाऱ्या संसर्गाचा फैलाव कमी होणं आणि अधिक सकस अन्न या सर्वांचा परिणाम म्हणून आपली शारीरिक उंची आणि बुद्ध्यांक या दोन्हीची वाढ झालेली असू शकते. काहींच्या मते बुद्ध्यांक वाढीमागे पेट्रोलमधलं शिशाचं प्रमाण कमी होणं, हे देखील कारण असू शकतं. इंधन जितकं स्वच्छ, तेवढी अधिक बुद्धिमत्ता. \n\nमात्र, हे देखील परिपूर्ण चित्र नाही. आपल्या बौद्धिक वातावरणातही बराच मोठा बदल झाला आहे. त्यामुळे अगदी लहान वयापासूनच अमूर्त विचार आणि तर्क शक्तीला चालना मिळू लागली आहे. उदाहरणार्थ हल्ली शाळेतही अमूर्त स्वरूपात विचार करायला शिकवण्यावर भर दिला जातो. \n\n(याला अवकाशीय बुद्धिमत्ता म्हणतात. यात नजरेसमोर नसणाऱ्या वस्तूची, व्यक्तीची केवळ कल्पना करून काम करायचं असतं. उदाहरणार्थ एखादा डिझायनर नवा ड्रेस तयार करताना, नवीनच स्टाईल शोधून काढतो, ही स्टाईल त्याने कुठे बघितलेली नसते, तर मनातल्या मनात त्याची कल्पना केलेली असते.) \n\nआधुनिक तंत्रज्ञानाचा सामना करण्यासाठीही याच अमूर्त स्वरूपाच्या बुद्धिमत्तेचा वापर करण्याकडे आपला कल असतो. यासाठी संगणकाचं उदाहरण देता येईल. संगणकात एखादं सोपं काम करायचं असेल तरीही त्यात दिलेले सिम्बॉल ओळखून त्यांचा योग्य वापर करावा लागतो. \n\nफ्लिन इफेक्टचं कारण कुठलंही असो, याचे पुरावे आहेत की आपण या युगाच्या (बुद्ध्यांक वाढीचं युग) अंतापर्यंत पोचलो आहोत. यापुढे बुद्ध्यांक स्थिर असेल, किंवा त्याचा ऱ्हास होत जाणार आहे. फिनलँड, नॉर्वे, डेन्मार्कसारख्या देशांमध्ये नव्वदच्या दशकाच्या मध्यापासूनच बदल दिसू लागले आहेत. या देशांच्या सरासरी बुद्ध्यांकात दरवर्षी 0.2 अंकांची घसरण बघायला मिळतेय. याचाच अर्थ येणाऱ्या दोन पिढ्यांच्या सरासरी बुद्ध्यांकात सात अंकांची तफावत असेल. \n\nही आकडेवारी नव्यानेच हाती आली असल्यामुळे फ्लिन इफेक्टपेक्षा या बुद्ध्यांक..."} {"inputs":"...ला, असं ज्येष्ठ रंगकर्मी सतीश आळेकर यांनी सांगितलं. \n\n\"आणीबाणीच्या काळात डॉ. लागू अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहिले. आणीबाणीला त्यांनी कडाडून विरोध केला. याविरोधात निषेध म्हणून त्यांनी 'एक होती राणी' नाटक बसवलं. त्या काळात पत्रकं वाटणारे, निर्भीडपणे म्हणणं मांडणारे डॉ. लागू आम्ही पाहिले,\" अशी आठवण आळेकरांनी सांगितली. \n\nडॉ. लागूंच्या सामाजिक बांधिलकीविषयी आळेकर सांगतात, \"त्यांचं घराणं गांधीवादी विचारांचं होतं. त्यांचे वडील डॉक्टर होते, काँग्रेसचे कार्यकर्ते होते. महात्मा गांधी पुण्यात... उर्वरित लेख लिहा:","targets":"षणासाठी पुण्यात आलो होतो. 'वेड्याचं घर उन्हात' हे डॉ. लागूंचं नाटक गाजत होतं. मी माझ्यापरीने नाटकाचा प्रयोग बसवला. त्यांना भेटण्याची इच्छा होती.\n\n\"त्यांना पाहिलं आणि अक्षरक्ष: भारावून गेलो. ते अतिशय देखणे होते. त्यांचा चेहरा लालबुंद होत असे. त्यांचा खर्जातला आवाज आकर्षून घेई. ज्ञानाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. त्यांना माझ्याबद्दल सांगण्यात आलं. हा का तो जब्बार, असं म्हणत त्यांनी माझं कौतुक केलं. त्यानंतर त्यांच्याशी स्नेह जुळला तो आयुष्यभर.\n\n\"त्यांचं कुठलंही वागणं तर्कसुसंगत असे. त्यांना घरातूनच उच्च मूल्यांचा वारसा मिळाला होता. जे करायचं ते बावनकशी. बुद्धिनिष्ठतेच्या पातळीवर तावून सुलाखून घेतलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं,\" असं पटेल यांनी सांगितलं. \n\n'झाकोळ' चित्रपटातील एका दृश्यात श्रीराम लागू आणि उर्मिला मातोंडकर\n\nजब्बार पटेल यांनी पुढे सांगितलं, ''नव्या पिढीचं काम पाहायला त्यांना आवडायचं. नवीन नाटकं, नवीन सिनेमे याकरता ते आवर्जून उपस्थित असायचे. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला येऊन विदेशी चित्रपट पाहायचे.\n\n\"ते डॉक्टर होते. डॉक्टर व्यक्तीच्या ठायी जो सुसंस्कृतपणा असतो, तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांचं वाचन अफाट होतं. त्यांना संगीताचं वेड होतं. कुमार गंधर्व यांना ते तन्मयतेने फॉलो करायचे. अभिनेता म्हणून बहरत असतानाच त्यांनी सामाजिक भान जपलं. या कामाचा त्यांनी कधीही टेंभा मिरवला नाही. कृतज्ञता निधीच्या माध्यमातून डॉ. लागू, निळूभाऊ फुले, नरेंद्र दाभोळकर यांनी शेकडो जणांना मदत केली. मुलाच्या अकाली निधनानंतर त्यांनी तन्वीर पुरस्कार सुरू केला.\"\n\n\"गिधाडे नाटकाच्या वेळी सेन्सॉर बोर्डने एका दृश्याला आक्षेप घेतला होता. त्यांनी सेन्सॉरशी लढा दिला. ते ठामपणे भूमिका घ्यायचे. कोणत्याही विषयावर त्यांचं बोलणं ऐकत राहणं हा मंतरलेला अनुभव होता,\" असं पटेल यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला. \n\nअहवालात दिलेल्या माहितीनुसार, 8 वाजून 19 मिनिटांनी शॉविन यांनी फ्लॉईड यांना गाडी बाहेर खेचले. ज्यामुळे ते जमिनीवर आदळले. ते तसेच खाली पडून होते. खाली पडलेले असताना त्यांचे हात तसेच बांधलेले होते. \n\nयावेळी प्रत्यक्षदर्शींनी व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. फ्लॉईड यांना प्रचंड त्रास होत असल्याचं या व्हिडिओत दिसून येतंय. ही दृश्यं अनेकांनी आपल्या मोबाईल फोनवर रेकॉर्ड केली. सोशल मीडियावरही व्हायरल केली. हा व्हीडिओ फ्लॉईड यांचा अखेरचा व्हीडिओ ठरला. \n\nफ्लॉईड यांना पोलिसांनी धरून ठेवलं होतं, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ला. त्या चालकाला त्यानं 200 रूपये दिले आणि तो पुन्हा मुंबईला आला. तुरुंगात ओळख झालेल्या एका कैद्याच्या घरी आला. \n\nया कैद्यानं आरिफला बेघरांना ठेवण्यात येणाऱ्या निवाऱ्याबद्दल सांगितलं होतं. मात्र, इथल्या शेजाऱ्यांनी थेट पोलिसांनाच फोन केला आणि तिथून हाकलून लावलं.\n\n\"आरिफ आता रस्त्यावर आलाय. त्याच्या आईनं मला विनंती केलीय की, आरिफसाठी लवकरात लवकर काहीतरी कर,\" असं 'प्रयास'चे सामाजिक कार्यकर्ते मनोहर फणसेकर सांगतात. प्रयास हा TISS चा फिल्ड प्रोजेक्ट आहे.\n\nआरिफला बेघरांसाठीच्या निवाऱ्यात ठेवण्यात आलं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत,\" असं कॉमनवेल्थ ह्युमन राइट्सच्या मधुरिमा धनुका सांगतात.\n\nजे कैदी आजारी आहेत, त्यांना सोडण्यात यावं, अशी मागणी अनेक समाजसेवी संस्थांनी केलीय. प्रयाससारख्या संस्था कैदी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामही करू पाहतायत. सोडण्यात आलेल्या कैद्यांना घरापर्यंत सोडणं, त्यांना धान्य देणं, रोख रक्कम देणं अशी मदत प्रयाससारख्या संस्था करतायेत.\n\nतुरुंगातील गर्दी कमी व्हावी, असं सुप्रीम कोर्टाला वाटतंय. मात्र, लॉकडाऊनचे नियम तोडल्यानं आणखी अनेक जणांना तुरुंगात डांबलं जातंय. \n\nप्रयास प्रोजेक्टचे संचालक विजय राघवन यांच्या माहितीनुसार, आपण केवळ पाच ते दहा टक्के कैदी सोडले आहेत. अजूनही कारागृहात प्रचंड गर्दी आहे. \n\nजगातली स्थिती पाहिल्यास लक्षात येईल की, अनेक देशांमध्ये कारागृह कोरोना व्हायरसचे हॉटस्पॉट बनलेत. \n\nमुंबईतल्या ऑर्थर रोड कारागृहातील 2600 कैद्यांपैकी 77 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले आहे. तसंच, कारागृहातील 26 अधिकाऱ्यांनाही संसर्ग झालाय. सातारा जिल्ह्यातील कारागृहात एका कैद्याला कोरोना झालाय. \n\nकैद्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आम्ही योग्य ती व्यवस्था करत आहोत, अशी माहिती कारागृह अधिकारी दीपक पांडे यांनी दिली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं, हे विशेष.\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व्यासपीठावर जोरदार भाषण\n\nपण RSS च्या व्यासपीठावरून काय संदेश देता येईल, त्याची माहिती प्रणव मुखर्जी यांना होती. \n\nसरसंघचालक मोहन भागवत यांच्यासमवेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.\n\nमुखर्जी यांनी 7 जून 2018 ला नागपूरमध्ये RSS च्या मुख्यालयात केलेलं भाषण कधीच विस्मरणात जाऊ शकत नाही.\n\nतिथं त्यांनी राष्ट्र, राष्ट्रवाद आणि देशभक्ती या मुद्द्यांवर मांडलेली मतं ऐकल्यानंतर त्यांचं महत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी कायद्याची पदवीही घेतली. त्यानंतर सुरुवातीच्या काळात महाविद्यालयीन शिक्षक आणि पत्रकार म्हणून त्यांचं व्यावसायिक जीवन सुरू झालं. \n\n1969 मध्ये प्रणव मुखर्जी यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली. त्यावेळी मुखर्जी यांनी काँग्रेसकडून राज्यसभेच्या सदस्यपदी वर्णी लागली होती. \n\nपुढे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. तेव्हापासून मुखर्जी यांनी मागे वळून पाहिलंच नाही. \n\nपुढे 1984 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर सर्वांच्या नजरा प्रणव मुखर्जी यांच्यावर खिळल्या होत्या. पण आईनंतर पंतप्रधान बनलेल्या राजीव गांधींनी प्रणव मुखर्जी यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं नाही. त्यावेळी याची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली होती. \n\nप्रणव मुखर्जी यांना या प्रसंगाचा उल्लेख आपल्या 'The Turbulent Years 1980-1996' (\"द टर्बुलेंट इयर्स 1980-1996) या पुस्तकात केला आहे. \n\n\"मी फोनची वाट पाहत होतो. राजीव यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर जाणं मला अपेक्षित नव्हतं. मी कोणतीही अफवा ऐकली नाही... पण मंत्रिमंडळातून मला वगळल्याचं कळल्यानंतर मी अस्वस्थ झालो. माझा संताप अनावर झाला होता. या गोष्टीवर मला विश्वासच बसला नाही.\"\n\nवाईट काळ\n\nपण प्रणव मुखर्जी यांचा वाईट काळ यानंतर सुरू झाला. त्यांना सहा वर्षांकरिता पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं. \n\nत्यावेळी इलस्ट्रेटेड विकली या नियतकालिकाचे संपादक प्रीतीश नंदी यांना प्रणव मुखर्जी यांनी एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीनंतर मुखर्जी यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. \n\nमाजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी याबाबत पुस्तकात लिहिलं आहे. \"त्यांनी (राजीव गांधी) चुका केल्या आणि मीही. दुसऱ्यांनी माझ्याविरुद्ध कान भरले. मी त्यांना तसं करण्याची संधी दिली. मी माझ्या नैराश्यावर नियंत्रण मिळवू शकलो नाही.\"\n\nकाँग्रेस पक्षात त्यांचं पुनरागमन 1988 मध्ये झालं. पण 1991 च्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाचा विजय आणि नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर त्यांचं नशीब पालटलं. \n\nपुढे 2004 मध्ये काँग्रेसला बहुमत मिळालं आणि सोनिया गांधी पंतप्रधान बनणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर मुखर्जी यांचं नाव पंतप्रधानपदाकरिता पुन्हा चर्चेत आलं. \n\nThe Coaltion Years 1995-2012 (द कोएलिशन इयर्स 1995-2012) या आपल्या पुस्तकात त्यांना त्यावेळची परिस्थिती सांगितली आहे. \n\nसोनिया गांधी यांनी नकार दिल्यानंतर..."} {"inputs":"...लांना वाटतो. \n\nशाहीन बागमध्ये जमलेल्या महिला समर्थक\n\n2012 साली दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतर पहिल्यांदाच महिला मोठ्या संख्येने बाहेर पडल्या आणि आंदोलनात सहभागी झाल्या, असं बोललं गेलं. मात्र मुस्लीम महिला याआधीच घराबाहेर पडल्या होत्या.\n\n2002च्या गोध्रा दंगलीचा निषेध करण्यासाठी त्यांनी लढा दिला आणि त्यातल्या काही जणी आजही हा लढा देत आहेत, असं सामाजिक आणि मानवाधिकार कार्यकर्त्या शबनम हाशमी यांचं म्हणणं आहे. बुरखा आणि हिजाबमध्ये त्या स्वतःची ओळख नव्याने मिळवण्याचा, प्रस्थापित करण्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"विरोधात उठलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन चिरडण्याचा जो प्रयत्न झाला त्यामुळे भारतातल्या कानाकोपऱ्यातले लाखो स्त्री, पुरुष आणि तरुण पेटून उठले.\n\n\"जामिया मिलियामध्ये आंदोलनात अग्रेसर असणाऱ्या सत्य, न्याय आणि समानतेच्या घोषणा देणाऱ्या भारताच्या तरुण महिला होत्या. त्यांच्या प्रेरणादायी प्रतिमा आमच्या मनावर कोरल्या गेल्या. यातल्या बहुतांश 19 ते 31 वयोगटातल्या तरुण विद्यार्थिनी आहेत. मात्र काही सामान्य गृहिणी आहेत.\"\n\nJNU मध्ये काउंसिलर आणि 2018-19 मध्ये AMUच्या अब्दुल्ला महिला महाविद्यालयाची माजी अध्यक्ष असलेली तरुण आफरीन फातिमा सांगते की या समाजातील महिलांमध्ये जाणिवेची सुरुवात तिहेरी तलाक आणि बाबरी मशीद निकालापासूनच झाली. फोनवर बोलताना ती जरा थकलेली आणि घाबरलेली वाटत होती.\n\nJNUमध्ये झालेल्या हिंसाचाराचा तिच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. तिला आतापर्यंत तीन पॅनिक अटॅक येऊन गेले आहेत. जामियामध्ये ज्या रात्री हिंसाचार उफाळला त्या रात्री ती कँपसच्या आतच होती. \n\nसोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आलं. धमक्या दिल्या. मात्र, ती ठाम राहिली. \n\nती सांगते, \"योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशात निवडून आले, तेव्हा मला थेट धोका असल्याचं वाटलं. कारण ते अत्यंत द्वेषपूर्ण भाषणं करत होते. मुस्लीम महिलांना कबरीतून काढून त्यांच्यावर बलात्कार करू, अशी वक्तव्यं सूरू होती. मुस्लीम महिला बाहेर पडल्या आहेत कारण आता अती झालं आहे. भीती वाटत असली तरी घराबाहेर पडण्यावाचून, लढण्यावाचून पर्याय नाही.\"\n\nCAA आणि NRC लागू झाल्यामुळे भविष्यात काय होईल, याची काळजी तिला लागून आहे. \n\nमुस्लिम महिलांची संख्या सर्वाधिक आहे.\n\nती म्हणते, \"मुस्लीम पुरुषांचा सामना कसा करायचा, हे राज्यव्यवस्थेला माहिती होतं. मात्र त्यांचा सामना कधीच मुस्लीम महिलांशी झाला नव्हता. त्यामुळे त्यांना कसं हाताळायचं, हे त्यांना ठाऊक नाही. आम्ही आंदोलन करू, असं त्यांना कधी वाटलंच नाही.\"\n\nफातिमा उत्तर प्रदेशातील अलाहबादची आहे. आंदोलकांवर बळाचा वापर केल्याने याच उत्तर प्रदेश पोलिसांची देशभरात नाचक्की झाली होती. तिच्या आईला शाळा सोडावी लागली होती. मात्र त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना शिक्षण दिलं. आमच्या कुटुंबात शिकणारी ती पहिली महिला होती, असं फातिमा सांगते. \n\nती म्हणते, \"आमच्या आई, आजी शिकलेल्या नव्हत्या. मात्र हे समान युद्ध आहे. आम्ही दीर्घकाळ गप्प होतो.\"\n\nफातिमाच्या..."} {"inputs":"...लांशी चर्चा करूनच निर्णय घेत असतो. मानसिक बळ मिळण्याचं प्रमाण विदर्भ मराठवाड्याच्या तुलनेत कोकणात अधिक आहे. महिलांचं जिथे सक्षमीकरण होतं तिथे कुटुंबाला बळकटी मिळते,\" असंही सचिन परब यांचं म्हणणं आहे. \n\n\"कोकणात शेतकऱ्यांचे बळी जात नसले तरी अलीकडच्या काळात शेतकऱ्यांचं हार्ट अटॅकने मृत्यू होण्याचं प्रमाण वाढलं आहे, याकडे सचिन परब यांनी लक्ष वेधून दिलं. कोकणामध्ये कुळ कायद्यानं जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या खूप आहे. अलीकडे कोकणामध्ये येऊ घातलेले प्रकल्प मग तो महामार्गाचा असेल किंवा रिफायनरीचा यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला वेगवेगळे कंगोरे आहेत. त्यामुळे सुमित्रा महाजनांच्या विधानाचा निषेध करायला हवा,\" विदर्भातल्या शेतकरी आत्महत्यांबद्दल काकडे सांगतात. \n\nकोकण आणि विदर्भ-मराठवाड्याची तुलना नको \n\nयाच विषयावर आणखी माहिती घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ शेतीअर्थतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांच्याशी चर्चा केली. \n\nते सांगातात,\"कोकण आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांची तुलना करता येणार नाही. कोकणातल्या शेतकऱ्याची अर्थव्यवस्था पार्टटाईम शेतीवर अवलंबून आहे.कोकणातले बरेच लोक मुंबईत स्थलांतरीत होतात. घरातला एक माणूस तरी मुंबईत असतोच. शिवाय मासेमारी मोठा व्यवसाय आहे. ती एक वेगळी इकॉनॉमी आहे. \n\nआंबा, काजू, नारळ, फणस, सुपारीच्या बागा असलेले शेतकरी सेट आहेत. काहीवेळा निसर्गाने दगा दिला तर त्यांचंही नुकसान होतं. मात्र ते भरुन काढण्यासाठी इतर पूरक व्यवसाय आहेत. \n\nउदाहरणार्थ माशांवर, काजूवर आणि आंब्यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिले आहेत. कोकणात पावसाळा सोडला तर पर्यटनाचा व्यवसायही चांगला चालतो. दुसरीकडे रायगड, रत्नागिरी आणि पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग उभे राहिले आहेत. रसायनांच्या फॅक्टरीज आहेत. \n\nकितीही कमी पाऊस झाला तरी भाताचं पिक जोमानं येतंच. पूर्वी रायगडला भाताचं आगार म्हणायचे ते त्यामुळेच. दापोली कृषी विद्यापीठ, कर्जतचं भात संशोधन केंद्र आणि इतर शिक्षण संस्थांचा व्यापही मोठा आहे. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कोकणातला माणूस कायदेशीर आहे. तो फेडू शकणार नाही, इतकं कर्ज घेत नाही हे सुद्धा खरं आहे. \n\nदुसरीकडे मराठवाडा आणि विदर्भात शेतीतली गुंतवणूक जास्त आहे. पतपुरवठा करणाऱ्या संस्था कमकुवत आहेत. त्यामुळे बऱ्याचदा सावकाराचा सहारा घ्यावा लागतो. \n\nत्याचा फटका मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना बसतो. शिवाय शेतीपूरक व्यवसायांची निर्मिती हवी तितकी झालेली नाही. कर्जाची रक्कमही कोकणातल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत मोठी असते. \n\nदुष्काळामुळे सलग काही वर्षं उत्पन्न घटण्याचेही प्रकार घडलेत. त्यामुळे सातत्याने झालेला तोटा आणि दरवर्षी करावी लागणारी गुंतवणूक यामुळे कर्जाचा भार वाढतो हे सत्य आहे. \n\nकोकण आणि मराठवाडा-विदर्भाची भौगोलिक स्थिती वेगळी आहे. उत्पन्न, शेतीपूरक व्यवसाय, रोजगाराच्या संधी आणि बळकट संस्थांचं जाळं यात फरक आहे. त्यामुळे ही तुलना होऊ शकत नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"...लाकडं आणायला जातो. त्यानंतर संध्याकाळी चार वाजेपर्यंत परततो. मग त्यानंतर दूध काढून पनीर बनवायला सुरुवात करतो.\"\n\nजर दुभती जनावरं खरेदी करण्यासाठी सरकारनं लोनची व्यवस्था केली आणि चारा मोफत किंवा सबसिडीच्या दरात दिला तर काहीसा आधार मिळेल असं गावकऱ्यांना वाटतं. \n\nगावकऱ्यांना कोणत्या अडचणी येतात?\n\nकुंवर सिंह सांगतात की, डोंगराळ भागात पनीर बनवणं अवघड असतं. \n\nइथे जर कोणाकडे एकच म्हैस असेल आणि ती नवीन असेल तर तिला वर्षभर सांभाळावं लागेल. इथे गावाजवळ म्हशींसाठी चारा नाही मिळत. चारा आणण्यासाठी गावातील लेक... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हा चारा आणायला जाणं अवघड होतं. पण अशा अडचणी असल्या तरी गावातील प्रत्येक कुटुंब पनीर बनवत आहे आणि ते बाजारापर्यंत घेऊन जात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लाख बॉम्ब एकट्या पियाँगयाँग शहरावर टाकण्यात आले. म्हणजे प्रत्येक माणसासाठी एक बॉम्ब.\"\n\nएवढ्या मोठ्या विध्वंसानंतरही दक्षिण कोरिया किंवा उत्तर कोरिया दोघांपैकी कुणा एकाचाही निर्णायक विजय होत नाही, हे लक्षात आल्यावर दोन्ही पक्षांनी 27 जुलै 1953 साली युद्धबंदी करारावर स्वाक्षऱ्या केल्या.\n\nसामान्य नागरिकांवर पाळत\n\nयुद्ध संपल्यानंतर किम इल संग यांनी युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या उत्तर कोरियाला पुन्हा सावरलं. पुढची दहा वर्षं एकाच पक्षाच्या सरकारने आपल्या लोकांवर इतकं नियंत्रण ठेवलं की कुणी काय शिकावं,... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणही होतं. महान नेते किम इल संग यांच्या प्रति अनादराची भावना अजिबात सहन केली जायची नाही. \n\nकोल्ड वॉर इंटरनॅशनल हिस्ट्री प्रोजेक्ट बुलेटिनमध्ये प्रकाशित 'New Evidnce on North Korea in 1956' या लेखात म्हटलं होतं, \"एका व्यक्तीला केवळ या कारणासाठी 5 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली कारण त्याने त्याच्या पुस्तकावर किम इल संग यांचा फोटो असलेल्या वृत्तपत्राचं कव्हर लावलं होतं. एक शेतकरी किम इल संग यांच्या फोटोकडे बोट दाखवून तुम्ही लोकांना यातना देता असं ओरडला म्हणून त्याला 7 वर्षांसाठी कामगार शिबिरात पाठवण्यात आलं.\"\n\nतीन प्रकारात लोकांची विभागणी\n\n1957 साली उत्तर कोरियातल्या लोकांची तीन प्रकारात विभागणी करण्यात आली आणि या विभागणीचा निकष काय? - किम इल संग यांच्याप्रतीची निष्ठा. पहिल्या प्रकारातल्या लोकांना 'मूळ वर्ग' म्हणण्यात आलं. दुसरा 'अस्थिर वर्ग' आणि तिसरा 'विरोधी वर्ग'. हा विरोधी वर्ग एकूण लोकसंख्येच्या जवळपास 20% होता. \n\nआंद्रे लानकोव्ह 'Crises in North Korea' या आपल्या पुस्तकात लिहितात, \"या वर्ग व्यवस्थेच्या आधारावरच सर्व गोष्टी ठरायच्या. एका कुटुंबाला किती धान्य द्यायचं इथपासून ते त्या कुटुंबातली मुलं कुठपर्यंत शिकतील, कुठला व्यवसाय करतील इथपर्यंत. ज्यांचं कुणी नातलग उत्तर कोरियातून पळून दक्षिण कोरियात गेला असेल त्या लोकांना शहरातून गावात धाडलं जाई.\"\n\nपियाँगयाँमधल्या जवळपास 3 लाख रहिवाशांना ते राजकीयदृष्ट्या विश्वासू नव्हते, केवळ या कारणामुळे शहर सोडून गावात पाठवण्यात आलं. संपूर्ण देशात प्रेमगीतं आणि प्रेमकथांवर बंदी घालण्यात आली. 1968 साली संपूर्ण देशातली परदेशी पुस्तकं जप्त करण्यात आली. \n\nकिम इल संग यांची 20 मीटर उंच मूर्ती\n\n1956 साली पियाँगयाँगमध्ये एक मोठं संग्रहालय उभारण्यात आलं. यापैकी 5000 चौरस मीटरवर किम इल संग यांनी जपानविरोधी केलेल्या कारवायांचं प्रदर्शन होतं. या एका संग्रहालयात किम इल संग यांच्या माणसाच्या उंचीच्या 12 मूर्ती होत्या. \n\n15 वर्षांनंतर हा परिसर 50 हजार चौरस फूट करण्यात आला. संग्रहालयाबाहेर किम इल संग यांची 20 मीटर उंच मूर्ती बसवण्यात आली. रात्री दूरवरूनही मूर्ती दिसावी, यासाठी मूर्तीवर फ्लड लाईट लावले जायचे. \n\nया संग्रहालयात किम इल यांच्या हातमोजे, शूज, बेल्ट, टोप्या, स्वेटर, लेखणी अशा अनेक वस्तू ठेवण्यात आल्या. काही वर्ष किम लोकांसमोर खूप कमी यायचे. मात्र, त्यांची..."} {"inputs":"...लागतं आहे. \n\nऑक्सिजन चा पुरवठा आता सुरळीत आहे. काही दिवसांपूर्वी जसे हॉस्पिटल्सनं ऑक्सिजन नाही म्हणून रुग्ण घेणार नाही असे बोर्ड्स लावले होते, ते आता नाहीत. पण रेमेडेसिविरसाठी अजूनही लोकांची पळापळ होते आहे,\" असं प्रविण नाशिकबद्दल सांगतात. \n\nमराठवाड्यात औरंगाबादमध्येही आता बेड मिळणारच नाही अशी स्थिती नाही असं तिथले 'लोकसत्ता'चे वरिष्ठ वार्ताहर सुहास सरदेशमुख सांगतात. \"पण जिथं हवं तिथंच उपचार मिळतील असं नाही. \n\nदूरच्या हॉस्पिटल्समध्ये जावं लागतं. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट आहे. टेस्टिंग होतच ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"या सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. जरी ही वाढ अशीच राहिली तर महाराष्ट्राची लढाई अधिक लांबेल, पण त्याच वेळेस आतापर्यंतच्या अनुभवावरुन सरकारी यंत्रणांनी आणि नागरिकांनी काय धडा घेतला हेही समजेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...लागतो. आम्ही कायदेशीर सर्व गोष्टी ऐकण्यासाठी तयार आहोत. पण, बेकायदशीर काम राजकारण्यांनी सांगू नये. पोलीस जेव्हा बेकायदेशीर काम करतात, तेव्हा आजच्यासारखी परिस्थिती निर्माण होते.\"\n\nराजकारणी पोलिसांच्या आपल्या फायद्यासाठी वापर करतात का? यावर बोलताना एबीपी न्यूजचे वरिष्ठ पत्रकार जितेंद्र दीक्षित म्हणतात, \"1997-98 मध्ये अरुण गवळी गॅंग शिवसेनेसाठी आव्हान ठरत होती. गवळीच्या अखिल भारतीय सेनेचं आव्हान संपवण्यासाठी शिवसेनेने सत्तेचा वापर केला आणि गवळी गॅंगला संपवलं.\" \n\n\"राजकारणी स्वत:च्या स्वार्थासाठी पो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाजकारण खूप मोठं आहे. मलईदार पोस्टिंग मिळवण्यासाठी या लॉबी काम करतात. याच अंतर्गत राजकारणात पोलीस दलाचं नुकसान होतं.\" \n\n\"वरिष्ठ IPS अधिकारी एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हाताखालच्या पोलिसांचा वापर करतात. ज्यामुळे पोलीस दल बदनाम होतं,\" असं खोपडे पुढे सांगतात.\n\nराजकारणी झालेले पोलीस अधिकारी?\n\nगेल्या काही वर्षांत महाराष्ट्र पोलिसांमधील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी राजकारणात गेले. राजकारणात काहींनी आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. डॉ. सत्यपाल सिंह यांच्यासारखे काही यशस्वी झाले.\n\nपोलीस अधिकाऱ्यांचा एखाद्या पक्षाकडे वैचारिक कल असतो का? यावर बोलताना सुरेश खोपडे म्हणतात, \"प्रत्येक पोलीस अधिकारी कोणत्यातरी राजकीय पक्षासोबत वैचारिकरीत्या जोडलेला असतो.\"\n\nडॉ. सत्यपाल सिंह शपथ घेताना\n\nनवभारत टाईम्सचे वरिष्ठ क्राइम रिपोर्टर सुनिल मेहरोत्रा राजकारणी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचं उदाहरण देतात.\n\nसत्यपाल सिंह यांनी स्वेच्छा निवृत्ती घेत भाजपत प्रवेश केला. 2014 च्या निवडणुकीत जिंकल्यानंतर त्यांना केंद्रात राज्य मंत्रीपद मिळालं. तर, 2019 मध्येही सत्यपाल सिंह विजयी झाले होते.\n\nअरूप पटनायक यांनी ओडीशामधून बिजू जनता दलाच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती. तर, प्रदीप शर्मा यांनी 2019 ची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...लागेल. \n\nन्यू हॉरायझन्सवरून पाठवण्यात येणारी माहिती 1 किलोबिट प्रति सेकंद या वेगाने पृथ्वीवर पोहोचणार आहे. याचाच अर्थ यानावरील सर्व माहिती आणि फोटो शास्त्रज्ञांना मिळण्यासाठी सप्टेंबर 2020 उजाडावं लागेल. \n\nसर्वाधिक रिझोल्युशनचे सुरुवातीचे काही फोटो पृथ्वीवर फेब्रुवारी महिन्यात पोहोचतील. अर्थात, यामुळे संशोधनाच्या गतीवर फरक पडणार नसल्याचं प्रमुख संशोधक अॅलन स्टर्न यांनी स्पष्ट केलं. \n\nअल्टिमाची मुलभूत रचना आणि जडणघडण याबद्दलची माहिती या आठवड्यांत येणाऱ्या कमी रिझोल्युनच्या फोटोंमुळे समजायला मदत ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं तापमान अधिक होतं किंवा ते विकसित होत होते. अल्टिमा या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.\" \n\nन्यू हॉरायझन्सचा पुढील टप्पा \n\nसर्वांत आधी तर शास्त्रज्ञ न्यू हॉरायझन्सकडून आलेल्या माहितीचं विश्लेषण करायला सुरुवात करतील. पण त्यासोबतच नासाकडून या मोहिमेला मुदतवाढ आणि निधी मिळावा, यासाठीदेखील प्रयत्न करतील. \n\nया मोहिमेच्या माध्यमातून पुढील दहा वर्षांत कायपर बेल्टमधील अन्य एखाद्या गोष्टीबद्दलही संशोधन करता येईल असा शास्त्रज्ञांचा विश्वास आहे. \n\nहे करण्यासाठी न्यू हॉरायझन्सकडे पुरेसा इंधनसाठा असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे यान 2030 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही गरज आहे. न्यू हॉरायझन्सच्या प्लुटोनियम बॅटरी दीर्घकाळ टिकली तर सूर्यमालेत परतीचा प्रवासही या यानाला नोंदवता येईल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता"} {"inputs":"...लाच रस्त्यावर निपचित पडला होता.\n\nरस्त्यावर पडलेल्या त्या कर्मचाऱ्याला दोन्ही हातांनी धरून खेचत मी जवळच उभ्या असलेल्या गाडीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. तो कर्मचारी पूर्णत: निश्चल झाला होता. लोकांच्या मदतीने त्या कर्मचाऱ्याला उचलून मी गाडीत ठेवलं. पण, तोपर्यंत बहुदा उशीर झाला होता. \n\nनंतर, माझ्यासमोर निपचित पडलेले पोलीस कर्मचारी हे एन्काउंटर स्पेशलिस्ट विजय साळसकर यांचे ड्रायव्हर अरूण चित्ते होते. हे मला कळलं.\n\n'ती' 10 मिनिटं\n\nभरधाव वेगाने गाडी येणं, अचानक फायरिंग होणं, जवळच उभ्या असलेल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हा चेक कर…अधिकाऱ्यांकडून कन्फर्म कर. ATS प्रमुखांचा मृत्यू, अशी कशी बातमी चालवणार?\" साहजिकच वरिष्ठांचाही बातमीवर विश्वास बसणं अशक्य होतं. पण, बातमी खरी होती. माझा सोर्स रुग्णालयातच उपस्थित होता. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बातमीला दुजोरा दिला. \n\nअजमल कसाबला फाशी देण्यात आली.\n\nघटना इतक्या झपाट्याने घडल्या की पहाटे 1 वाजेपर्यंत मुंबई पोलिसांचे तीन वरिष्ठ अधिकारी हल्ल्यात मृत्यूमुखी पडल्याचं स्पष्ट झालं होतं. \n\nकामा रुग्णालयाजवळच्या गल्लीत दबून बसलेल्या अतिरेक्यांनी करकरे, कामटे आणि साळसकर असलेल्या गाडीवर गोळीबार केला. त्यात तिन्ही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. तर, कॉन्टेबल अरूण जाधव फक्त नशिबाने बचावले होते. त्यांच्याच माहितीवर पोलीस कसाबला पकडण्यात यशस्वी झाले. \n\n 26 नोव्हेंबरची रात्र आणि 27 चा दिवस\n\nमेट्रोजवळ फायरिंग झाल्यानंतर काही वेळाने मुंबई हल्ल्यातील एक हल्लेखोर जिवंत असल्याची बातमी आली. मुंबई पोलिसांच्या टीमने गिरगाव चौपाटीवर एक हल्लेखोर जिवंत पकडला होता. तो कोण आहे? त्याच्याकडून काय माहिती मिळतेय? यासाठी मग फोना-फोनी सुरू झाली.\n\nमेट्रोजवळ काय झालं याचा विचार करण्याचा वेळ नव्हता. रक्ताळलेले कपडे बदलण्याची सवड नव्हती. दुसरे कपडे नव्हते. त्याच कपड्यांनी कामाला पुन्हा लागलो. पण, रक्ताने पूर्णत: ओले झालेले सॉक्स मात्र फेकून द्यावे लागले. \n\nमुंबई हल्ला\n\nसकाळपर्यंत स्पष्ट झालं. पोलिसांच्या ताब्यात असलेला हल्लेखोर अजमल आमीर कसाब आहे. त्याला ट्रेन कोणी केलं? मुंबईपर्यंत हल्लेखोर कसे आले? याची माहिती काढण्याचं काम सुरू झालं. \n\n27 च्या संध्याकाळी मला दुसऱ्या न्यूज चॅनलच्या वरिष्ठ सहकाऱ्याने त्यांच्याकडे असलेली हाफ पॅन्ट आणि टी-शर्ट घालायला दिला. जवळपास 17-18 तासांनंतर मी रक्ताने माखलेले माझे कपडे काढून टाकले होते. \n\nसीएसटी स्टेशनचं दृश्य\n\nहल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सीएसटी स्टेशनवर रिपोर्टिंग करण्यासाठी गेलो. साफसफाई सुरू होती. नजर जावी तिथे बुलेट्समुळे भिंतीत भोकं पडली होती. स्टेशनवर माहिती देण्यासाठी असलेल्या अनाउंसमेंट कक्षाच्या काचा फुटलेल्या होत्या. सर्व अस्ताव्यस्त झालं होतं. \n\nआईने पेपरमध्ये पाहिलेला फोटो\n\n28 तारखेला सकाळी घरून फोन येणं सुरू झालं. मी फोन घेतले नाहीत. बॅटरी संपण्याची भीती असल्याने आणि प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असल्याने फक्त मोजकेच फोन घेत आणि करत होतो. \n\nएका..."} {"inputs":"...लात राहण्याची व्यवस्था यावर आयपीएल संघाला बरीच मोठी रक्कम खर्च करावी लागते. एका आयपीएल संघात किमान 20-22 खेळाडू असतात. 10-12 सपोर्ट स्टाफ असतो. याव्यतिरिक्त आणखी किमान दहा माणसं असतात. या सगळ्यांची विमानाने ने-आण करणं आणि ग्रेडेड हॉटेलात वास्तव्य करणं हे संघाचं काम असतं. \n\nआयपीएल संघांचं त्या विशिष्ट शहरात ऑफिस असतं. एक हंगाम संपल्यापासून दुसऱ्या हंगामापर्यंत अनेक गोष्टी घडत असतात. या ऑफिसात काम करणाऱ्या स्टाफला पगार देणं, जागेचं भाडं तसंच बाकी खर्च आयपीएल संघाला करावे लागतात.\n\nआयपीएल संघांना ज्... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोणतंही मानधन मिळणार नाही. त्यांच्या जागी बदली खेळाडू घेतल्यास, त्याला मानधन देण्यात येईल. नवीन खेळाडूला, आधीच्या खेळाडूएवढेच पैसे देण्याचं बंधन आयपीएल संघांवर नाही. \n\nलिलावाच्या वेळी अमेरिकन डॉलर्समध्ये बोली लागते. व्यवहार होतो. परंतु खेळाडूंना त्यांना हव्या असलेल्या चलनात मानधन बँक खात्यात दिलं जातं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लापर्यंत चालली. मात्र 2009 साली बदललं.\n\n\"2009 साली पहिल्यांदा भाजपनं कमी जागा लढवून आमदार जास्त जिंकले. त्यावेळी खरं पारडं फिरलं. शिवसेनेमध्ये त्याआधीही चढाओढ होती, मात्र 2009 साली भाजपला शिवसेनेपेक्षा जागा जास्त मिळाल्या. त्यामुळं विरोधीपक्ष नेतेपद हक्कानं भाजपकडे आलं. त्यानंतर सर्वच सूत्र बदलत गेले,\" असं राऊत सांगतात.\n\nशिवसेना कुठे कमी पडली?\n\n\"शिवसेना संघटना म्हणून कमी पडली नाही. संघटना म्हणून शिवसेना मजबूत होती. भाजप दरम्यानच्या काळात त्यांची संघटना वाढवत होती. शिवसेना धोरणांमध्ये कमी पडली. इ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िंकल्याची आकडेवारी सुहास पळशीकर आणि सुहास कुलकर्णी यांच्या 'सत्तासंघर्ष' या पुस्तकात देण्यात आली आहे.\n\nभाजपच्या तुलनेत महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद पाहता, त्यावेळी जागावाटपही त्याप्रमाणेच करण्यात आलं होतं. 1990च्या निवडणुकीत शिवसेनेनं 183 तर भाजपनं 105 जागा लढवल्या होत्या. \n\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत युतीचा जागावाटपाचा हाच फॉर्म्युला 1995च्या निवडणुकीतही तसाच ठेवण्यात आला. मात्र, पुढे निवडणूकनिहाय महाराष्ट्रात युतीच्या फॉर्म्युल्याची आकडेवारी बदलत गेल्याचं लक्षात येतं आणि तिथेच शिवसेनेच्या 'लहान भाऊ आणि मोठा भाऊ'ची गोष्ट उलगडते.\n\n1999 साली शिवसेनेनं 171 मधून मित्रपक्षांना 10 जागा सोडल्या होत्या. 2004 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 8, तर भाजपनं 6 जागा सोडल्या होत्या. तर 2009 साली शिवसेनेनं मित्रपक्षांना 9 जागा सोडल्या होत्या.\n\n2014 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वबळाचा नारा दिला आणि 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात उतरले. \n\nभाजपनं स्वबळावर 260, तर शिवसेनेनं 282 जागा लढवल्या. मात्र 2014 साली भाजपनं लढवलेल्या 260 पैकी 122 जागा, तर शिवसेनेनं लढवलेल्या 282 पैकी 62 जागा जिंकल्या.\n\nयंदा म्हणजे 2019 साली भाजप आणि शिवसेना पुन्हा युतीत लढत असून, भाजप 164 जागा (मित्रपक्षांच्या 18 जागा पकडून), तर शिवसेना 124 जागा लढवत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लाय. \n\nसत्यजित तांबेंनी अर्णब गोस्वामींच्या विरोधात संगमनेर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. याविषयी त्यांनी ट्वीट केलंय. \n\nत्यांनी म्हटलं आहे, \"समाजात धार्मिक तेढ वाढवणे, व बांद्रा\/पालघर सारख्या प्रसंगांचे खोटे वृत्तांकन केल्याबद्दल अर्णब गोस्वामीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, असे निवेदन सगळ्या जिल्ह्यातल्या पोलिसांना देण्यात आले आहे. मी स्वतः संगमनेर पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दिली.\"\n\nमध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी गोस्वामींवर टीका केलीय. तर अर्णबवर कारवाई करण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाटकमध्ये बजरंग दलावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी सोनिया गांधी करत होत्या. पण त्यांचे हे प्रयत्न ख्रिश्चन लोकांच्या धर्मांतराच्या विरोधात असल्याचं एम. के. नारायणन यांनी सांगितल्यानंतर त्यांनी माघार घेतली होती.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लाल-बाल-पाल या त्रयींनी शिवजयंती जोशात साजरी करायला सुरुवात केली. महाराष्ट्रात तर होत होतीच, त्याबरोबरीने लाला लजपत रायांनी पंजबामध्ये आणि बिपिनचंद्र पालांनी बंगालमध्ये साजरी करायला सुरुवात केली. त्याकाळात महाराष्ट्रखालोखाल बंगालमध्ये शिवजयंती इतक्या जोशात साजरी व्हायची,\" इतिहासकार पांडुरंग बलकवडे सांगतात. \n\nस्वातंत्र्यपूर्व काळात शिवाजी महाराज स्वातंत्र्यांची प्रेरणा ठरले असंही ते म्हणतात. \n\nलोकमान्य टिळक\n\n\"सुभाषचंद्र बोस फैजपूरच्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष झाले होते पण गांधींच्या असहकारामुळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्थ्यांच्या पदवीदान समारंभात विद्यार्थ्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविंद्रनाथ टागोर यांची 'शिवाजी उत्सव' या कवितेतल्या काही ओळी बंगालीत म्हणून दाखवल्या. त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही होती. त्या ओळींचा अर्थ असा की 'एक दिवशी, शिवाजी राजे तुम्हाला वाटलं की छिन्नविछिन्न झालेल्या या देशाला एका सूत्रात बांधायला हवं.' \n\nपोतिसरमधली टागोर कुटुंबाची हवेली. इथे आता संग्रहालय आहे\n\nया सूत्राचा भाजपला अभिप्रेत असलेला अर्थ हिंदुत्व आहे का? भाजप पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये हिंदुत्वाचं राजकारण करतोय. नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचेच पट्टशिष्य असलेले आणि आता भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणारे शुभेंदू अधिकारी आमनेसामने आलेत, तिथून बीबीसी मराठीचे संपादक आशिष दीक्षित यांना रिपोर्टींग करताना अनेकांनी सांगितलं की, \"भाजपने हिंदू विरुद्ध मुस्लीम वातावरण तयार केलंय.\" \n\nभाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी आदल्याच दिवशी म्हणाले होते की \"बेगम निवडून आली तर नंदीग्रामचा मिनी-पाकिस्तान होईल,\" हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचे उघड आणि छुपे दोन्ही प्रयत्न भाजप इथे करत आहे.\n\nत्याला काही प्रमाणात यशही मिळतंय. इथल्या छोट्या गावांतही काही लोक पत्रकारांना पाहून मोठ्या आवाजात 'जय श्री राम' अशा घोषणा देतात. 'जय श्री राम' ही अयोध्या मंदिर आंदोलनात वापरलेली राजकीय घोषणा आधी बंगालमध्ये लोकप्रिय नव्हती, असं इथले पत्रकार सांगतात.\n\n'एका धर्मात देश बांधणारा राजा' असं रवींद्रनाथ टागोर का म्हणाले?\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी रवींद्रनाथांची मूळ कविता म्हणून दाखवली त्यातले शब्द आहेत...\n\n'एक धर्मराज्यपाशे खंड छिन्न विक्षिप्त भारत \n\nबंधे दिबो आमी'\n\nयातल्या 'धर्म' वर सध्याच्या राजकीय परिस्थितीत जास्तच जोर दिला जातोय. पण रविंद्रनाथांनी ही कविता लिहिली तेव्हा त्यांना एका 'धर्मांत' भारतीयांना बांधणं अपेक्षित होतं का? \n\n\"रवींद्रनाथ हे मुळातच बंडखोर आणि व्यवस्थेच्या विरोधात जाणारं व्यक्तिमत्व होतं. त्यांचं शिवाजी महाराजांशी जे नातं होतं तेही बंडखोरीचं, व्यवस्थेच्या विरोधात जाण्याचं. शिवाजी महाराज सन 1900 पासून बंगालची प्रेरणा बनले ते याच कारणासाठी,\" कोलकाता विद्यापीठात सहायक प्राध्यपक असलेले अबीर चॅटर्जी म्हणतात. \n\nरवींद्रनाथांना संघटित धर्म ही संकल्पनाच मान्य नव्हती, प्रा चॅटर्जी पुढे सांगतात. \n\nत्यांनी कायम धर्माशी,..."} {"inputs":"...लावा. \n\nइतकंच नाही तर लहान मुलं, 60 वर्षांवरील व्यक्ती आणि ज्यांना संसर्ग लवकर होण्याची शक्यता आहे, अशा लोकांनी मृतदेहाला स्पर्श करू नये. \n\nमृतदेह पुरावा की अग्नी द्यावा?\n\nजागतिक आरोग्य संघटनेने दोन्ही प्रकारच्या अंत्यविधींना परवानगी दिली आहे. \n\nयाविषयीच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटलं आहे, \"संसर्गजन्य आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीला पुरण्याऐवजी त्याला अग्नी दिला पाहिजे, असा एक समज आहे. मात्र, तो चुकीचा आहे. ही प्रत्येक समाजाची आपापली संस्कृती आहे.\"\n\nज्यांच्यामार्फेत अंत्यविधी केले जातात त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"शवपेट्या बनवून त्यात मृतदेहांना ठेवलं. आपल्या प्रिय व्यक्तीचा मृतदेह दोन-दोन दिवस रस्त्यावर पडून असल्याचं इथल्या लोकांना बघावं लागतंय.\n\n\"मृत व्यक्तीची प्रतिष्ठा, त्यांची संस्कृती, धार्मिक परंपरा आणि त्यांचे कुटुंबीय यांचा आदर राखला गेला पाहिजे,\" असंही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे.\n\nशवगृहांमध्ये जागाच नसल्याने हॉस्पिटलमधून मृतदेह थेट कोठारांमध्ये पाठवले जात आहेत. या कोठारांमध्ये एअर कंडिशनर्सची व्यवस्था नाही. मृतदेह ठेवण्यासाठीच्या इतर पायाभूत सुविधा नाहीत. \n\nटेरॅन सांगतात, \"मृतदेह आम्ही रोजच हाताळतो. त्यामुळे आम्हाला सवय असते. पण या परिस्थितीत कोठारांमध्ये जाऊन मृतदेह बाहेर काढणं आमच्यासाठीही अवघड होऊन बसलं आहे. 24 तासांनंतर मृतदेहांमधून पाणी यायला लागतं.\"\n\nन्यूयॉर्क, इस्तंबूल, ब्राझीलमधलं मॅनॅस या शहरांमधल्या सामूहिक दफनाची दृश्यं बघून अंगावर काटा आला. \n\nमात्र, कोरोना काळातल्या मृत्यूचं कटू वास्तव मृताला सन्मानपूर्वक निरोप देण्याच्या मार्गात अडथळा ठरता कामा नये, मृताची प्रतिष्ठा जपली जावी आणि मृताच्या प्रियजनांनाही दुःख व्यक्त करण्याची संधी आणि अवकाश मिळाला पाहिजे, असं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे. \n\nयाविषयी जागतिक आरोग्य संघटना म्हणते, \"कुटुंबाचे अधिकार, मृत्यूच्या कारणाचा तपास आणि संसर्ग होण्याची जोखीम याचा समतोल साधत प्रशासनाने प्रत्येक मृत्यूनुसार वेगवेगळं काम करायला हवं.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लास्टिकला पर्याय म्हणून देण्यात आलेल्या कागदी डब्यांना असल्याचं खुराना यांनी स्पष्ट केलं.\n\n\"प्लास्टिकच्या तुलनेत कागदी डब्यांच्या किमतीसुध्दा दुप्पट-तिप्पट आहेत. हा अधिकचा भार सहन करण्यासाठी आम्हाला साहाजिकच पदार्थांच्या किमती वाढवाव्या लागतील. ज्याचा थेट परिणाम धंद्यावर होईल\", ही आर्थिक कोंडीसुद्धा खुराना यांनी बोलून दाखवली. \n\n\"प्रदर्शनात विघटनशील प्लास्टिकच्या पिशव्यांची विक्री होत आहे. ज्याचं विघटन होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागतो. पण याच पिशव्यांमुळे तीन महिने गटारं तुंबली तर कचऱ्याचा प... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्यापाऱ्यांकडून पुढे येत आहे. या प्रदर्शनातील लोकांच्या अशा प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर बीबीसी मराठीनं महापालिकेची बाजू जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधला. \n\nत्यावेळी चौधरी म्हणाल्या, \"प्लास्टिकबंदीच्या निर्णयाने सामान्य लोक खूश असून पालिकेला सहकार्य करत आहे. पॅकिंग मटेरीयलबाबत आम्ही लोकांच्या मागण्या जाणून घेत आहोत. त्यांच्या मागणीवर विचार होतोय. पण त्याच्या वापराबाबत आम्ही आत्ता काहीच सांगू शकत नाही. हा राज्य सरकारचा निर्णय असून महापालिका केवळ आदेशाची अंमलबजावणी करतेय. सध्या आम्ही पॅकिंग मटेरियलसाठी कोणताही दंड आकारत नाही आहोत. पण टाकाऊ वस्तूंची साठवणूक आणि वापरावर दंड आकारला जाणारच.\"\n\nदरम्यान, राज्यभरात इतर ठिकाणीसुद्धा प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी जोरदार सुरू आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, अमरावती, भिवंडी, कल्याण डोंबवली आदी महापालिकांच्या 5000 रुपयांच्या दंडाच्या पावत्याही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.\n\nप्लास्टिक पिशवी वापरत नाहीत, अशा नागरिकांचं नशिक महापालिकेतर्फे फुलं देऊन कौतुक केलं.\n\nनाशिक महापालिकेने प्लास्टिकची पिशवी न वापरणाऱ्या सामान्य नागरिकांचा गुलाबाचं फुल देऊन अभिनंदन करण्यात येत होतं, असं नाशिकहून बीबीसीसाठी काम करणाऱ्या प्रवीण ठाकरे यांनी सांगितलं. लोकांना प्लास्टिक वापरापासून परावृत्त करण्यासाठी महापालिकेनं हे पाऊल उचलल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं ते म्हणाले.\n\nZeebags: प्लास्टिक बॅगविरोधात पाकिस्तानातल्या चिमुकलीचा लढा\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लिनिक असलेल्या सोसायटीमध्ये एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला होता. पण, महापालिकेने त्यांचं क्लिनिक सील केलं नाही. मग त्यांना रुग्णांना तपासण्यापासून कुणी रोखलं. \n\nयाबाबत ते बोलताना डॉ. राव सांगतात, \"माझं क्लिनिक असलेल्या सोसायटीत कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्याचं कळल्यानंतर माझ्या राहत्या सोसायटीतील कमिटीने मला आणि माझ्या कुटुंबीयांना 14 दिवस होम क्वॉरेंन्टाईन होण्याची सूचना केली. मी कोव्हिड टेस्ट केली. रिपोर्ट निगेटिव्ह आले. पण, सोसायटीच्या लोकांचा दबाव काही कमी झाला नाही. रुग्णांना माझी गरज असता... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या पदरी पडली ती समाजाची बोलणी आणि हेटाळणी. \n\n\"लोकांना समजावून थकले. घर सोडलं. मैत्रिणीच्या नातेवाईकांकडे पाच दिवस राहिले. पण, दुसऱ्यांकडे किती दिवस राहायचं. पोलिसात गेले. पण, फारशी मदत झाली नाही. मग, विचार केला घाबरून काय जगायचं. पुन्हा घरी आले. आता ठरवलंय, घाबरणार नाही. मी कोरोनाग्रस्तांचे प्राण वाचवण्यासाठी माझं कर्तव्य करतेय. मी घर सोडणार नाही,\" असं दर्शना म्हणाल्या. \n\n'आठ तास पाणी नाही, की लघवीला जाता येत नाही'\n\nकोरोना होऊ नये म्हणून लोकांची तपासणी करताना डॉक्टरांना खूप खबरदारी घ्यावी लागते. त्यामुळे डॉक्टरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. याबाबत केईएम रुग्णालयातील डॉ. दीपक मुंडे यांनी सोशल मीडियावर एका पोस्टच्या माध्यमातून त्यांच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न केलाय. \n\nडॉ. मुंडे लिहितात, 'न भूतो न भविष्यती अशा वैद्यकीय आणीबाणीच्या काळात अहोरात्र वैद्यकीय सेवा पुरवत आहोत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून,एका भयंकर शारीरिक आणि मानसिक विवंचनेतून जात आहोत. विशेषतः ड्युटीवर असताना PPE (Personal Protective Equipment) घातल्यानंतर या कठीण काळाचे गांभीर्य अधिकाधिक जाणवायला लागतं. \n\nPPE घातल्यानंतर असताना सहा-सात तास खाणं तर सोडाच साधं पाणी सुद्धा पिता येत नाही. शिफ्ट दरम्यान लघवीला जाणे सुद्धा शक्य होत नाही. केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत झाकलेल्या या वॉटरप्रूफ पीपीई किटमध्ये घामाने कित्येक वेळा अंघोळ होऊन जाते. चेहऱ्याला N-95 मास्क, त्यावर 3 Ply सर्जिकल मास्क आणि त्यावर घातलेल्या चेहरा झाकण्याच्या प्लास्टिकच्या कव्हर मुळे नीट श्वासही घेता येत नाही, प्रचंड गुदमरल्यासारखे होते त्यामुळे थकवा डोकेदुखी आणि इतर समस्या उद्भवतात, श्वास सोडण्याच्या प्रक्रियेत गॉगलवर धुकं जमा होतं म्हणून समोर पाहणेही अंधुक होते.'\n\nडॉ. राव पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनाचा दाखला देत सांगतात, \"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मार्चला कोव्हिड-19 विरोधातील युद्धात लढणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य सेवकांसाचं मनोबल उंचावण्यासाठी लोकांना टाळ्या वाजवण्यास सांगितलं. लोकांनी आरोग्य सेवकांसाठी टाळ्या वाजवल्या पण प्रत्यक्षात पाहिलं तर लोकांकडून डॉक्टरांना मानसिक त्रास आणि हेटाळणी सहन करावी लागत आहे. आम्हाला समाजाकडून सम्नान मिळाला पाहिजे होता. पण, खरं पाहिलं तर लोकांकडून नकार मिळत आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी..."} {"inputs":"...लिया यांनी व्यक्त केलं आहे. \n\n\"कोव्हिड-19 च्या काळात हॉलेट आणि रेस्टॉरंट यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहीलं होतं,.\" असं ते पुढे म्हणाले. \"आता या नव्या आदेशामुळे या व्यवसायांच्या अस्तित्वावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.\" \n\nनव्या बदलानंतर रेस्टॉरंटचं भवितव्य अवलंबून असेल.\n\nस्विस टीव्हीशी बोलताना या परिसरातील एक हॉटेलमालक स्टेफिनो फेनारी म्हणतात, \"मला वाटत नाही माझ्याच्याने हे बिल देणं शक्य होईल. एक प्रमुख शेफ म्हणून मला महिन्याकाठी 5000 ते 6000 स्विस फ्रॅंक मिळतात.\" \n\n\"जर मला सफाई करणाऱ्यांनाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात येणार आहे. जेव्हा त्यांना \"Responsible Business Initiative\" जबाबदारीपूर्वक व्यापारासाठी पुढाकार घ्यावा लागेल. \n\nया अंतर्गत स्वित्झर्लंडमधील सर्व कंपन्यांना मानवी हक्क आणि पर्यावरणाचं होणारं नुकसान याबाबत कायदेशीर आणि आर्थिक जबाबदारी घ्यावी लागेल. ही जबाबदारी त्यांच्या जगभरातील सर्व सप्लाय चेनला लागू असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लिये रतना यांच्या उपोषणाचं कोलंबो येथील आंदोलनकर्त्यांनी समर्थन केले आहे. मुस्लीम मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानतंर रतना यांनी त्यांचे उपोषण सोडले आहे. \n\nसोमवारी रोजा सोडण्याआधी नऊ मंत्र्यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले की, \"ते अशांतता संपून शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून राजीनामा देत आहेत.\"\n\nभीतीच्या छायेत मुस्लीम जनता \n\nशहर व जल विकास मंत्री राऊफ हकीम यांनी सांगितले, \"या काही दिवसात देशातील मुस्लीम जनता भितीच्या छायेत जगत आहे.\"\n\nएप्रिल महिन्यात झालेले बाँब हल्ले हे श्रीलंकेच्या इतिहासातला सग... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लिशान फार्महाऊसवर असतानाच त्याला मारलं जाऊ शकतं असं काली कार्टेलला वाटत होतं. \n\nबंदुका आणि बॉम्ब\n\nहे फार्महाऊस प्रचंड मोठं आहे. यामध्ये एक प्राणीसंग्रहालयही आहे. अनेक अनोखे प्राणी याठिकाणी ठेवलेले आहेत. त्याशिवाय जुन्या आणि लक्झरी गाड्याही मोठ्या संख्येने आहेत. खाजगी विमानतळ आहे. बैलांच्या झुंजीसाठी स्वतंत्र मैदान आहे. \n\nमॅक्लेज यांनी बेत आखण्यासाठी फार्महाऊसला भेट दिली. इथे पाब्लोची हत्या केली जाऊ शकते यावर त्यांनी शिक्कामोर्तब केलं. \n\nटॉमकिंस यांनी पाब्लोची हत्या करण्यासाठी बारा जणांचं पथक तया... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्या लोकांना ठाऊक होतं.\n\nहल्ल्याच्या योजनेनुसार दोन हेलिकॉप्टरं पाब्लोच्या फार्महाऊसवर उतरून हल्ला करणार होती. तिथल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करून पाब्लोची हत्या करून त्याचा शिरच्छेद करून डोकं चषक म्हणून घेऊन जाण्याचा त्यांचा मनसुबा होता. \n\nमुखबिरहून पाब्लोच्या फार्महाऊसला जाण्यासाठी माहिती मिळाली, तशी त्यांनी तयारी सुरू केली मात्र हा हल्ला कधी होऊच शकला नाही. \n\nमॅक्लेज आणि टॉमकिंस यांना घेऊन उडालेलं हेलिकॉप्टर अँडीज पर्वतरांगेत दुर्घटनाग्रस्त झालं. या अपघातात पायलटचा मृत्यू झाला. \n\nवचन\n\nया हल्ल्यात बाकी सगळे जण वाचले पण मॅक्लेज गंभीररीत्या जखमी झाले. वेदनेने विव्हळत ते डोंगरामध्ये पडून राहिले, तेव्हा त्यांना वाचवण्यात आलं. \n\nपाब्लो यांना हल्ल्याची माहिती मिळाली, त्यांनीही डोंगरांमध्ये या लोकांना शोधण्यासाठी आपली माणसं धाडली. \n\nकोलंबियात सुरू असलेला सराव\n\nमॅक्लेज सांगतात, पाब्लोच्या माणसांना मी सापडलो असतो तर माझा मृत्यू वेदनेने तळमळत झाला असता हे नक्की. \n\nमॅक्लेज तिथून निसटण्यात यशस्वी ठरले. अँडीज पर्वताच्या खाली पहुडलेल्या स्थितीत त्यांनी यापुढे चांगलं काम करेन असं देवाला वचन दिलं. \n\nमी वाईट, नीच आणि मूर्ख होतं हे मॅक्लेज यांनी स्वीकारलं आणि हे बदलण्याची आवश्यकता त्यांना वाटू लागली. \n\nयुद्ध क्षेत्रातील कामगिरीबाबत त्यांना खजील वाटत नसे. पती आणि बाप म्हणून अपयशी ठरलो असं त्यांना वाटत असे. \n\nमॅक्लेज\n\nते म्हणतात, मला पश्चाताप होतो. कुटुंबातलं कोणीही माझ्या सैन्यात असण्याच्या बाजूने उभं राहिलं नाही. \n\nमॅक्लेज यांच्या मते, 78व्या वर्षी आयुष्यात त्यांना शांतता लाभली आहे. दुसरीकडे 1993 मध्ये पोलिसांच्या गोळीबारात गोळी लागून पाब्लो यांचा मृत्यू झाला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ली आहेत. तर काही कर्जाच्या बोजाखाली सापडले आहेत, असंही ते पुढं म्हणाले.\n\nयाबाबत स्थानिक शेतकरी धनंजय धोरडे सांगतात, \"ग्रामसभेनं फुकट दूध वाटण्याचा ठराव घेतल्यानंतर सरकार आमची दखल घेईल, असं वाटलं होतं. पण कुठलीही दखल न घेतल्याने आम्ही आज फुकट दूध वाटप केलं असून येणारे सहा दिवस आंदोलन सुरू ठेवणार असून राज्यातील अनेक ठिकाणी हे आंदोलन पुकारण्यात येणार आहे\".\n\nएक लिटर दुधामागे खर्च किती?\n\n\"शेतकरी संघटनेनं राहुरी विद्यापीठातल्या पशू विज्ञान आणि दुग्ध शास्त्र विभागाच्या मापदंडांनुसार एक लिटर दूधाचा खर्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याच्या दुधाला भाव देऊ शकत नाही, असं खोटं कारणं दूधसंघ देतात, असंही ते पुढं म्हणाले. \n\nसरकारचं मत\n\nदरम्यान, मंगळवारी (8 मे रोजी) सहकारी आणि खासगी दूध पावडर प्रकल्पांना प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री महादेव जानकार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. \n\nया निर्णयामुळं शेतकऱ्याच्या दुधाला योग्य भाव मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. सोबतच, दुधाला योग्य भाव देण्यासंदर्भात सरकार दूध आंदोलकांशी चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nपण सरकारने जाहीर केलेला दुधाचा दर शेतकऱ्यांना का मिळत नाही, या प्रश्नाचं उत्तर मात्र ते देऊ शकले नाहीत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ली नाही. \n\nगॅब्रिएल आणि राफेल युद्धात समोरासमोर आले.\n\nत्या सांगतात,\"युद्धाबद्दल बोलणं हे आमच्यासाठी अतिशय वेदनादायी होतं. पण त्यांनी एस्टिलाला एकदा सांगितलं की 1947 मध्ये पहिल्यांदा जेव्हा ख्रिसमसचा सण आला तेव्हा ते आपल्या इतर साथीदारांबरोबर घरी जायला निघाले तेव्हा त्यांनाही वाटलं की आपणही कुटुंबीयांना भेटावं.\" \n\nएस्टिला पुढे सांगतात, \"मात्र आता दोन देश निर्माण झाले होते आणि त्यांचं घर सीमेवर होतं. त्यांनी बरेच प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही.\" \n\nकेवळ पत्राद्वारेच गप्पा\n\nलष्करात असल्यामुळे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रतले तेव्हा...\n\nगॅब्रिएल आपल्या आईवडिलांचं अंतिम दर्शन घ्यायला सुद्धा जाऊ शकले नाहीत. एस्टिला सांगतात की ते जेव्हा घरी आले तेव्हा एखादा सण असल्यासारखं वातावरण होतं. गाव सजवलं होतं, ढोल ताशांसह त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती. ते आपलं घर पाहून अतिशय आनंदित झाले होते. \n\n82 वर्षांचे असताना गॅब्रिएल यांनी आपल्या भावाच्या निधनानंतर दोन वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये जगाचा निरोप घेतला. एस्टिला यांना दु:ख आहे की ते कुटुंबापासून वेगळे होऊन कायम एकटे राहिले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ली हिल येथील कार्यालयावर BMCने सुरुवात केली होती. हे बांधकाम बेकायदा आहे की नाही याबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर या कारवाईवर स्थगिती आणण्यात आली आहे. \n\n\"मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी झाली आहे या विधानावर मी ठाम आहे. माझे शत्रू हे वारंवार दाखवून देत आहेत आहेत की माझं काहीही खोटं नाही,\" असं ट्वीट अभिनेत्री कंगना राणावतने केलं आहे. \n\nआपण 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी कंगनाने केली होती. पण शिवसेनेने तिच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता. \n\nदरम्यान, 7... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी दिलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. तिने स्वतःहून शत्रू वाढवले आहेत. त्यामुळे तिच्याबाबत कुणीतरी तक्रार केली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.\n\nमुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असं ट्विट करून वादाला तोंड फोडल्यानंतर एका आठवड्याने कंगना राणावत आज (9 सप्टेंबर) मुंबईत दाखल होणार आहे. सध्या कंगना मोहाली विमानतळावर पोहोचली आहे. थोड्याच वेळात ती मुंबईला पोहोचणार आहे. \n\nकंगना तिचं राज्य हिमाचल प्रदेश इथून निघताना हमीरपूर जिल्ह्यातील कोठी परिसरातील एका मंदिरात ती दर्शन घेतानाचा फोटो ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केला होता. \n\nदरम्यान, कंगना एकामागून एक ट्वीट करून वातावरण तापवत असल्याचं दिसत आहे. सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी कंगनाने एक ट्वीट केलं. \n\nमुंबई माझं घर आहे. महाराष्ट्राने मला सर्वकाही दिलं, असं मी मानते, पण आपणही महाराष्ट्राला अशी एक मुलगी दिली आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर महिलांच्या सन्मान आणि अस्मितेसाठी आपलं रक्त सांडू शकते, असं कंगनाने म्हटलं आहे.\n\nकंगनाच्या मुंबई प्रवेशाला शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आक्रमक भूमिकेसाठी ओळखली जाणारी शिवसेना आता काय करणार, याची उत्सुकता आहे. \n\nनुकतेच बीबीसी मराठीने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शिवसेना काय करायचं ते समोरून सांगणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं. \n\n\"कंगना राणावतनं आव्हान दिलंय की, 9 सप्टेंबरला मी मुंबईत येतेय, काय करायचं ते करा. शिवसेना नेमकं काय करणार आहे? शिवसेनेनं काही ठरवलंय का?\" या बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, \"जर ठरवल असेल, तर ठरवलेल्या गोष्टी अशा समोरून सांगायच्या असतात का? पाहू काय करायचं ते. या लोकांशी आमचं व्यक्तिगत भांडण नाही. फार लहान माणसं आहेत. मुंबई त्यांना पोसते. मुंबई त्यांना देते. मुंबई नसती, मुंबईचे पोलीस नसते, मुंबईचा उद्योग नसता, तर हे इथे कशाकरता आले असते?\n\nत्यामुळे त्यांनी मुंबईचे ऋण मान्य केले पाहिजे. सगळ्यांनीच, अगदी आमच्यासारख्यांनी सुद्धा. मुंबई महाराष्ट्राकडे आहे, ती आपल्या लोकांनी मिळवली. त्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे लाखो मराठी लोकांना इथे राहता येतं, रोजगार मिळतोय, विविध प्रकारचे उद्योग आम्ही करतो. कुणी उठायचं आणि मुंबईवर थुंकायचं आणि तेही इथलंच खाऊन, तर..."} {"inputs":"...ली होती आणि त्यात द्वारकापीठ शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांच्यासह इतर साधू होते.\n\nमंदिर निर्माण ट्रस्टमधील कुणालाच सरकारने स्थापन केलेल्या ट्रस्टमध्ये सहभागी करून घेतलं गेलं नाहीय. केवळ आरएसएसशी संबंधितच नव्हे, तर आम्हालाही मंदिराशी संबंधित सर्व संघटनांमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व द्यावं, अशी मंदिर निर्माण ट्रस्टची मागणी आहे.\n\nराम जन्मभूमीसाठी दशकांपासून आंदोलन करणाऱ्या निर्मोही आखाडा आणि हिंदू महासभा तर प्रतिनिधित्वासाठी आपले वेगळे दावे करत आहेत.\n\nनिर्मोही आखाड्याचे दिनेंद्र दास यांना श्रीराम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी आरोप करण्यात आलाय की, मंदिरासाठी स्थापन करण्यात आलेल्या ट्रस्टमधील सदस्य एकतर नरेंद्र मोदींच्या जवळचे आहेत किंवा आरएसएसशी संबंधित आहेत आणि या सर्वाचा भाजप 2024 सालच्या निवडणुकीत फायदा करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. \n\nराम मंदिर आंदोलनातील मुख्य नेते लालकृष्ण अडवाणी आणि भाजपचे माजी अध्यक्ष मुरली मनोहर जोशी हेही भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला जाणार नाहीत. तसंच, या आंदोलनातील प्रमुख नेत्या राहिलेल्या उमा भारती यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. मात्र, त्या कार्यक्रमस्थळी उपस्थित राहणार नाहीत.\n\nशरयू नदीच्या किनारी उपस्थित राहून उमा भारती पूजा करणार आहेत. त्यांनी तसं ट्वीट केलं आहे. \n\nदलित व्यक्तीकडून भूमीपूजन?\n\nकाही दिवसांपूर्वी ट्विटरवर याबाबत चर्चा सरू होती की, मंदिराची पहिली वीट दलित व्यक्तीच्या हस्ते ठेवावी. या चर्चेला पार्श्वभूमी अशी होती की, 1989 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या सरकारने अयोध्येत बिहारमधील दलित कामेश्वर चौपाल यांच्या हस्ते भूमीपूजन केलं होतं.\n\nकामेश्वर चौपाल यांना ट्रस्टमध्ये सदस्यता देण्यात आली आहे. मंदिराच्या खाली 200 फूट खोल टाइम कॅप्सुल ठेवलं जाईल, जेणेकरून लोकांना या पवित्र स्थानाची खरी माहिती मिळेल, अशी बातमी चौपाल यांनी दिली होती. त्यामुळे ते मध्यंतरी चर्चेत आले होते.\n\nमात्र, या दाव्याच्या दुसर्‍याच दिवशी चंपत राय यांनी स्पष्ट केलं की, कुठल्याही प्रकारची टाइम कॅप्सुल ठेवली जाणार नाही. या बातम्या खोट्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.\n\nराम जन्मभूमी ट्रस्टकडून जे सांगितलं जाईल, तेच खरं मानावं, असंही यावेळी चंपत राय यांनी म्हटलं होतं.\n\n\"साधू बनल्यानंतर व्यक्ती केवळ ईश्वराचा होऊन जाते. त्यामुळे इतर कुठल्या गोष्टींसाठी उपस्थित राहणं योग्य नाही,\" असं चंपत राय हे दलित व्यक्तीच्या हस्ते भूमीपूनजनाच्या मुद्द्यावर सोमवारी बोलले. \n\n'माझ्याकडून कोणताच सल्ला घेतला नाही' \n\nराम मंदिर भूमीपूजन पाच ऑगस्टला असून, दुपारी 12 वाजून 15 मिनिट आणि 15 सेकंद या वेळेचा मुहूर्त आहे. केवळ 32 सेकंदांपर्यंतच मुहूर्त आहे.\n\nवाराणसीसह विविध ठिकाणांहून या कार्यक्रमासाठी पुजारी बोलावण्यात आले आहेत. कुठल्या देव-देवतांची पूजा होईल, हे त्यांनीच ठरवले आहे. \n\nतात्पुरत्या स्वरूपात बनलेल्या राम मंदिरात 30 वर्षे पुजारी म्हणून काम केलेले सत्येंद्र दास म्हणतात, \"भूमीपूजनावेळी होणार्‍या पूजेसाठी माझ्याशी कोणतीच चर्चा केली..."} {"inputs":"...ली होती की, \"कृपया लक्ष द्या. आमचे नेते शरद पवार साहेब यांना पोटात दुखत असल्यामुळे काल रात्री ब्रीच कँडीमध्ये तपासणीसाठी दाखल केलं. तपासणीनंतर लक्षात आलं की त्यांना पित्ताशयासंबंधी त्रास होतो आहे.\"\n\nशरद पवार यांच्यावर एंडोस्कोपी आणि शस्त्रक्रिया केली जाईल अशीही माहिती त्यांनी दिली होती. पवारांना रक्त पातळ करण्याची औषधं सुरू होती तीही थांबवली गेली असल्याचं मलिकांनी सांगितलं.\n\nशरद पवारांचे सगळे कार्यक्रम पुढच्या सूचनेपर्यंत स्थगित केले गेले आहेत. \n\nशरद पवार-अमित शाह यांच्या कथित भेटीची चर्चा राज्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे तर अनिल देशमुख यांनी कारण नसताना वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पंगा घेतला असंही राऊत यांनी लिहिलं. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील दरी वाढत चालली आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\n\nसंजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तील 'रोखठोक' या आपल्या सदरात 'डॅमेज कंट्रोलचा फज्जा' हा लेख लिहिला. यात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली आहे. तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 'कोणीही या सरकारमध्ये मिठाचा खडा टाकू नये,' अशी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिलं.\n\nअशा परिस्थिती पवारांना दवाखान्यात दाखल केलं आहे. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात कसे उमटतात हे पाहावं लागेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ली होती. \n\nविचारस्वातंत्र्य आणि पुलं\n\nएकीकडे पुलंनी हा पुरस्कार स्वीकारायला नको होता, अशी प्रतिक्रिया उमटत असतानाच, अनेकांनी पुलंच्या भूमिकेचं समर्थनही केलं होतं. \n\nकुठलाही सरकारी पुरस्कार सरकारचे प्रतिनिधी जाहीर करत असले तरी तो कुणाच्या वैयक्तिक स्वखिशातून दिला जात नाही तर जनतेच्या तिजोरीतून दिला जातो, असं पुलंच्या चाहत्यांचं आणि समर्थकांचं म्हणणं होतं.\n\nपुलंच्या त्या भाषणावर बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं प्रत्युत्तरही साहित्यिकांना आवडलं नव्हतं. लेखक जयंत पवार सांगतात, \"बाळासाहेबांनी असं बोलणं साफ... उर्वरित लेख लिहा:","targets":"करत असल्यासारखं वाटतं. \n\n\"सत्तेसमोर दबून राहण्याची आपल्याकडे प्रवृत्ती आहे. गप्प बसणं हा नियम झाला आहे. साहित्यिक कधीच बोलत नाहीत असंही नाही. नयनतारा सहगल यांचा जो अपमान झाला त्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ मुंबईत जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी अनेक साहित्यिक कलाकार आले होते आणि ते जाहीरपणे बोलले,\" अशी आठवण जयंत पवार करून देतात.\n\nसरकारविषयी बोलण्याचा अधिकार हा कुठल्याही माणसाला आहे. पण साहित्यिकांनी बोलणं महत्त्वाचं का ठरतं?\n\nजयंत पवार सांगतात, \"साहित्यिक, कलाकार, प्राध्यापक वकील किंवा मोठमोठी यशस्वी माणसं यांना एक विशिष्ठ आवाज असतो. साहित्यिकांना समाजानं एक स्थान दिलं आहे. त्यांच्यावर हा विश्वास टाकला आहे की, तुमचे शब्द आम्ही प्रमाण मानो. अशी विश्वासार्हता सर्वांना मिळत नाही, ती कमवावी लागते. ती पुलंनी कमावली होती.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ली होती. युपीए आणि एनडीएच्या आघाड्यांच्या राजकारणाला फाटा देत त्यांनी पक्षासाठी मत मागण्याऐवजी स्वत:च्या नावावर मत मागितलं. पार्टीच्या अंतर्गत राजकारणात त्यांनी आपल्या ज्येष्ठांना मार्गदर्शक मंडळाचा रस्ता दाखवला.\n\nखूप वाद झाल्यावरसुद्धा नरेंद्र मोदी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी होते. या दृष्टिकोनातून बघितलं तर राहुल गांधीच्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात एकही मैलाचा दगड नाही. उलट ते आपल्या मतदारसंघात दुर्बळ झालेले दिसतात.\n\nलोकसभा निवडणुकीत दमदार बहुमत मिळूनसुद्धा बिहार आणि दिल्लीत भाजपचा पराभव झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्या आशा जागृत केल्या होत्या, त्यांची यादीच मोदींना सतावण्यासाठी खरंतर पुरेशी आहे. त्यासाठी त्यांना कोणत्याही राहुल गांधीची गरज नाही.\n\nदेशाला चमकवण्याचे, रोजगारनिर्मितीचे, काळा पैसा परत आणण्याचे, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे, मेक इन इंडिया, स्मार्ट सिटी बनवणं, अशी अनेक आश्वासनं मागे पडली आहेत.\n\nपूर्ण बहुमत असतांनासुद्धा कामं का झाली नाहीत आणि 2019 मधले मोदी ही सगळी कामं कशी करणार, यांची उत्तरं 2014 तील मोदींना द्यावी लागणार आहेत.\n\nमोदी-2 साठी मोदी-1 ने केलेली निराशा, हे सगळ्यांत मोठं आव्हान असेल.\n\nलोक अनेकदा विसरतात की जनता अनेकदा अनेक कारणांनी वेगवेगळ्या पद्धतीनं मत देते. लोकांनी राहुल गांधीना जिंकवायला मत दिलं नाही, तरी अनेकदा लोक कोणाला तरी हरवण्यासाठी मत देतात.\n\n2004 सालची निवडणूक आठवा. तेव्हा शायनिंग इंडियातील लोकांनी अटलबिहारी वाजपेयी यांना पराभूत केले, पण सोनिया गांधी खरंच त्यावेळी पर्याय होत्या का?\n\nआता प्रश्न असा पडतो की मोदी नाही, तर मग कोण? पण हा प्रश्न विचारणारे लोक हे विसरतात की, देशात अजूनही संसदीय लोकशाही आहे. \n\nप्रत्येक राज्यात अनेक राजकीय पक्ष आहेत. तिथे मोदींसारखा कोणताही चेहरा दिसत नसला तरी विरोधी आघाडी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n\nलोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या मोदींना दिल्लीमध्ये लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. \n\nत्यामुळे गुजरात निवडणुकांमुळे 2019 च्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल, असं म्हणता येणार नाही. गुजरातमध्ये भाजप बऱ्याच काळापासून सत्तेत आहे आणि उर्वरित देशापेक्षा गुजरातची परिस्थिती वेगळी आहे.\n\nगुजरातेत कोणताही विरोधी पक्ष नाही. विकास आणि हिंदुत्व यांच्यापलीकडेही मोदी यांचा मुकाबला मोदींशीच आहे, ज्यांनी नोटाबंदी आणि GST सारखे निर्णय घेतले आहेत.\n\n2019 साठी अजून बराच वेळ आहे. राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की या निवडणुकीत एका बाजुला मोदी आणि दुसऱ्या बाजुला इतर नेते असतील.\n\nत्यामुळे हे इतर नेते होण्याचं कटू आव्हान राहुल गांधींसमोर आहे. त्यानंतरसुद्धा मोदींची लढाई ही मोदींशीच आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ली,\" असं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या कॅम्पेनमध्ये म्हटलं आहे. \n\n4. आंतरराष्ट्रीय पुरूष दिनही साजरा होतो? \n\nहो, असाही दिवस असतो. 19 नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा केला जातो. \n\nअर्थात, आंतरराष्ट्रीय पुरूष दिन साजरा करायला 1990 पासूनच सुरूवात झाली आहे आणि संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाला मान्यता दिली नाहीये. जगभरात 80 पेक्षा अधिक देशांमध्ये पुरूष दिन साजरा होतो, यामध्ये युनायटेड किंग्डमचाही समावेश होतो. \n\nजगामध्ये पुरूष जी सकारात्मक मूल्य रुजवातात, त्यांच्या कुटुंबासाठी आणि समाजासाठी जे य... उर्वरित लेख लिहा:","targets":"यातीत लिंग समानता अनुभवलेली नसते आणि त्यांच्या पुढच्या पिढीलाही ती पहायला मिळेल याची शक्यता नसते.\"\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या महिलांसंबंधीच्या आकडेवारीनुसार कोरोना काळात गेल्या 25 वर्षांपासून लिंग समानतेसाठी झालेले सर्व प्रयत्न पुसले जाऊ शकतात. संसर्गाच्या काळात महिला मोठ्या प्रमाणावर घरातील कामं करायला लागल्या. लॉकडाऊनमध्ये कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावरच पडली. या सगळ्याचा परिणाम त्यांना कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या संधींवर तसंच शिक्षणावरही होऊ शकतो. \n\nगेल्यावर्षी कोरोना संसर्गाचा धोका जाणवत असतानाही जगभरात अनेक ठिकाणी महिला दिनाच्या दिवशी मोर्चे काढण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश मोर्चे हे शांततामय होते. मात्र किर्गिस्तानच्या राजधानीत पोलिसांनी अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. महिला दिनाच्या मोर्च्यावर काही बुरखाधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. \n\nमहिला दिनाच्या मोर्च्यांच्या विरोधात दिल्या जाणाऱ्या धमक्या आणि न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांना न जुमानता पाकिस्तानातल्या अनेक शहरात महिलांनी कार्यक्रम आयोजित केले होते. \n\nमहिलांवर होत असलेल्या हिंसाचाराविरोधात आवाज उठविण्यासाठी मेक्सिकोमध्ये 80 हजार लोक रस्त्यावर उतरले होते. यामध्ये 60 जण जखमीही झाले होते. खरंतर हे आंदोलन शांततापूर्ण पद्धतीनं सुरू झालं होतं, पण नंतर काही गटांनी पेट्रोल बॉम्ब फोडले आणि प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रूधुराचा मारा करण्यात आला. \n\nगेल्या काही वर्षांमध्ये आपण महिलांची प्रगती पाहिली त्याचप्रमाणे महिलांच्या चळवळीही वाढत गेल्या. \n\nयावर्षीची सुरूवात कमला हॅरिस यांची अमेरिकेच्या उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीनं झाली. त्या अमेरिकेच्या पहिल्या एशियन-अमेरिकन वंशाच्या उपाध्यक्ष बनल्या, तसंच त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष आहेत. \n\n2019 साली फिनलँडमध्ये नवीन आघाडी सरकार निवडून आलं, ज्यामध्ये पाच महिलांचा समावेश आहे. आर्यलंडमध्ये गर्भपात गुन्हा समजला जाणारा कायदा रद्द करण्यात आला आहे. \n\n2017 साली कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळवणुकीविरुद्ध आवाज उठविणाऱ्या #MeToo चळवळीचा उल्लेखही करायला हवाच. \n\nBBC 100 विमेन काय आहे?\n\nबीबीसी 100 विमेन या प्रोजेक्टमध्ये दरवर्षी जगभरातील वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय आणि प्रेरणादायी कामगिरी करणाऱ्या महिलांची यादी तयार केली जाते. या यादीतल्या महिलांवर माहितीपट बनवले..."} {"inputs":"...ली.'\n\n\"टीव्हीवरचे त्यांचे कार्यक्रम, उद्योजकतेवरची भाषणं आणि बांधकाम व्यवसायात 2012 पर्यंतची कामगिरी यामुळे मराठी लोकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. शिवाय यांनी सुरुवातीला एकोणीस टक्क्यांचा वायदा केला होता. त्यालाच लोक फसले,\" असं वसंत कुलकर्णी मांडतात.\n\nपैसे परत मिळतील का?\n\nडीएसके यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्यावर फसवणुकीचे आरोप असतानाही त्यांनी लोकांना टाळलं नव्हतं. आपल्या ऑफिसमध्ये ते रोज लोकांना सामोर जात असतं. \n\nमाध्यमांत उलटसुलट चर्चा सुरु असतानाही त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. \"आपल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"वळती होणार आहेत. अशा वेळी गुंतवणूकदारांना मिळणार काय?\"\n\nगुंतवणूकदारांनी काय धडा घ्यावा?\n\nअभ्यासपूर्ण गुंतवणूकीबद्दल तज्ज्ञ नेहमीच सांगत असतात. \"अभ्यास जेव्हा कमी पडतो तेव्हा काय होतं, याचं हे उदाहरण आहे,\" असं ज्येष्ठ गुंतवणूक तज्ज्ञ वसंत कुलकर्णी यांनी म्हटलं आहे. \n\n'फुकटात मिळतं ते खड्ड्यात घालतं' म्हणीची आठवण त्यांनी करून दिली. \n\n\"आर्थिक विश्वात व्याजदर कमी होत असताना, एखादी कंपनी साडेबारा किंवा एकोणीस टक्क्यांची हमी कशी काय देत होते, हा प्रश्न सुजाण गुंतवणुकदारांच्या मनात यायला हवा.\"\n\n\"ज्या कंपनीत गुंतवणूक करायची तिची पूर्ण माहिती हवी,\" असं ते म्हणाले.\n\nबांधकाम प्रकल्पात गुंतवणूक किती फायद्याची?\n\nडीएसकेंच्या बाबतीत कंपनीची बॅलन्सशिट तपासली तर खरं सत्य लगेच कळतं. कंपनीने आतापर्यंत जुनी कर्जं फेडण्यासाठी नवीन कर्जं घेतली आहेत. पैशाची निर्मिती उद्योगातून झालेली नाही. \n\n\"कंपनीवर किती कर्ज आहे हेही तपासता येतं. गुंतवणूकदारांनी त्याची खातरजमा करायला हवी होती,\" असं वसंत कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. \n\n\"शिवाय डीएसकेंनी आपल्याकडची मालमत्ता विकून कर्ज फेडल्याचं कागदपत्रात कधी दिसलं नाही. म्हणजे हेतूविषयी शंका घ्यायला वाव आहे,\" असंही ते म्हणाले.\n\nआणखी एक महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला आहे तो क्रेडिट रेटिंगचा. डीएसके मुदत ठेवींना सेबीची मान्यता आहे. पण, रेटिंग चांगलं नाही. \n\nअशा वेळी गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी, असा सल्ला वसंत कुलकर्णी यांनी दिला.\n\nशिवाय ज्यांनी डीएसकेंच्या भरवशावर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली त्यांनाही वसंत कुलकर्णी यांचं एक सांगणं आहे. \n\n\"गुंतवणूकीत रोकड सुलभता महत्त्वाची असते. घर विकलं गेलं तरंच पैसे मिळणार असतात. त्यामुळे कर्ज घेऊन गुंतवणुकीसाठी घर घेणं शक्यतो टाळावं. मिळणारा परतावा आकर्षक असेलच असं नाही,\" असा सल्ला ते देतात. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लीटरसाठी तब्बल 33,000 रुपये खर्च करावे लागतात. त्याचा गंध मंदसा असला तरी तरी त्याला गोड गंध असतो. \n\n\"आम्ही बहुतांशी भारतीय अत्तरांची विक्री करतो. फुलांच्या अर्कापासून ही अत्तरं तयार केले जातात,\" हे बोलता बोलता त्यांनी आणखी एका अत्तराची बाटली उघडली आणि माझ्या मनगटावर थेंब शिंपडले. \n\nहजारो वर्षांपासून चालत डिस्टलिशन प्रक्रिया त्यांनी समजावून दिली. मध्ययुगीन कालखंडात भारतात आलेल्या मुघल प्रशासकांनी या प्रक्रियेचं पुनरुज्जीवन केलं असावं. एका बंद पेटीत फुलं आणि अन्य साहित्य एकत्र करून त्यावर उकळतं प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऋतू सुरू असताना सुगंध जाणवत नाही. परंतु जशीजशी वातावरणातली उष्णता वाढत जाते अधिकाअधिक माणसांना हे अत्तर लावावं असं वाटू लागतं,\" असं गुंधी सांगतात. \n\nहे अत्तर नक्की कसं तयार करतात? प्रदीर्घ श्वास घेऊन मातीचा वास भरून घेताना माझ्या डोळ्यासमोर ते पावसाच्या पहिल्या थेंबाची वाट बघणारे कामगार आले. मग लाल मातीच्या मोठा ढिगारा उपसताना आणि तो ढीग मग तांब्याच्या डेऱ्यांमध्ये डिस्टिलेशनसाठी रचताना दिसले. \n\n\"तो गंध निर्माण करण्यासाठी तांब्याच्या भांड्यांमध्ये आम्ही फुटक्या मडक्यांची भुकटी विखरुन टाकतो. त्यावर पाणी टाकतो आणि तापवतो,\" असं गुंधी यांनी विषद केलं. \n\nया भांड्यातून निघणारी वाफ आणि चंदनाचं तेल यांचं मिश्रण केलं जातं. तेल सुगंध शोषतं आणि पाणी वेगळं केलं जातं. जेव्हा तुम्ही या अत्तराचा गंध टिपता तेव्हा त्यात चंदन हा गाभा असतो. पण मृद्गंध भरून राहिलेला असतो. तो पहिल्या पावसाचा गंध असतो. \n\nसुगंधी संभाषण सुरू असतानाच एक जोडपं दुकानात अवतरलं. रातराणीच्या सुगंधाचं अत्तर तुमच्याकडे आहे का, असं महिलेनं विचारलं. जाईच्या सुगंधाच्या अत्तराचा उल्लेख करत तिने विचारलं. \n\nरातराणीच्या सुगंधाचं अत्तर आमच्याकडे नाही असं गुंधी यांनी सांगितलं. पण आमच्याकडे ट्यूबरोसचं अत्तर आहे. ते शोधायला गुंधी दुकानात लुप्त झाले. जुन्या काचेच्या जगसह ते अवतरले. \n\nमहिलेनं तिच्या हाताकडे पाहिलं. अनेक अत्तरांच्या सुवासाने तिचा हात सुगंधी झाला होता. मधमाशा माझ्या मागे लागतील असं त्या गमतीने म्हणाल्या. \n\nत्यानंतर त्यांनी मिट्टी अर्थात मृद्गंधाच्या अत्तराची मागणी केली. मी दरवर्षी जर्मनीत जाऊन योग आणि ध्यानधारणा शिकवते. मातीच्या सुगंधाचं अत्तर आमच्याकडे असल्याचं मी सांगते तेव्हा युरोपियन व्यक्तींचा विश्वासच बसत नाही. \n\nआम्ही दोघांनी मातीच्या अत्तराची कुपी घेतली आणि निघालो. वातावरणातला उष्मा वाढून घामट व्हायला होत होतं. उत्तर प्रदेशातल्या तप्त दुपारी उन्हाने काहिली होत असताना मृद्गंधाच्या अत्तराचे थेंब मी मनगटावर टेकवतो आणि तनामनाला सुखावणारा गंध शरीरात भारून राहतो. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...लीसही अॅक्शन मोडमध्ये आले असून प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घडलेल्या हिंसेबाबत गुन्हे दाखल करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. \n\nतीन शेती कायद्यांना विरोध दर्शवत पंजाब-हरयाणा परिसरातील शेतकरी गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलनास बसले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्ली येथे ट्रॅक्टर रॅली आयोजित केली होती. \n\nया रॅलीदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. काही आंदोलक शेतकरी थेट लाल किल्ल्यावर पोहोचल्यानं आंदोलक शेतकरी आणि पोलीस प्रशासन तसंच सरकार यांच्यामध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"श टिकैत यांनी हा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आल्याबद्दल केंद्र सरकारवर टीका केली. कुणालाच अटक करू दिली जाणार नाही, शेतकरी आंदोलन सुरूच राहील असं टिकैत म्हणाले. \n\nलाल किल्ल्यावर धार्मिक झेंडा फडकवलेल्या लोकांची सखोल चौकशी व्हावी. ते लोक शेतकरी असू शकत नाहीत, असा दावा टिकैत यांनी केला. \n\nदरम्यान, राकेश टिकैत हे काल पोलिसांसमोर शरणागती पत्करणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. पण टिकैत यांनी ही चर्चा अफवा असल्याचं सांगत शरणागती पत्करण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचं म्हटलं. \n\nशेतकरी नेत्यांना नोटीस\n\nदिल्ली पोलिसांनी गुरुवारी शेतकरी नेत्यांना ट्रॅक्टर रॅलीसाठीचा करार मोडल्याच्या संदर्भात नोटीस बजावली. योगेंद्र यादव, बलदेव सिंह सिरसा, बलबीर एस राजेवाल यांच्यासह सुमारे 20 शेतकरी नेत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. \n\nया नोटीसचं उत्तर शेतकऱ्यांनी तीन दिवसांत द्यावं असंही नोटीसमध्ये म्हटलं आहे. \n\n2 संघटनांची आंदोलनातून माघार\n\nभारतीय किसान यूनियन (भानू) आणि राष्ट्रीय किसान मजदूर संघटनेने आंदोलनातून माघार घेत असल्याचं बुधवारी घोषित केलं होतं. त्यानुसार या संघटनेचे सदस्य या आंदोलनास्थळावरून निघून गेले. \n\nट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसेनंतर आपल्याला प्रचंड दुःख आणि लज्जास्पद वाटत असल्याने आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं भारतीय किसान यूनियन (भानू) चे राष्ट्रीय अध्यक्ष ठाकूर भानूप्रताप सिंह यांनी म्हटलं. \n\nशशि थरूर, राजदीप सरदेसाई यांच्याविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा\n\nट्रॅक्टर रॅली हिंसा प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी काँग्रेस नेते शशि थरूर यांच्यासह अनेक ज्येष्ठ पत्रकारांविरुद्ध राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. \n\nयाप्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या FIR मध्ये राजदीप सरदेसाई यांच्यासह मृणाल पांडेय, जफर आगा, परेशनाथ, अनंतनाथ तसंच विनोज के. जोस आणि एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. \n\nएका षडयंत्रानुसार पूर्वनियोजित पद्धतीने दंगल घडवणे, लोकप्रतिनिधींच्या हत्येच्या उद्देशाने राजधानीत हिंसा आणि दंगल पेटवण्यात आली, असं याप्रकरणी तक्रारीत म्हटलं आहे. \n\nअमित शाह यांनी जखमी पोलिसांची भेट घेतली\n\nप्रजासत्ताक दिनादिवशी झालेल्या गोंधळादरम्यान जखमी झालेल्या पोलिसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी भेट घेतली. दिल्लीच्या सिव्हील लाईन्स परिसरातील सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये या पोलिसांवर उपचार सुरू..."} {"inputs":"...ले आहेत,\" असं आझाद म्हणाले. \n\nPDP बरोबर युती करून सरकार स्थापन करण्याची शक्यता मात्र त्यांनी फेटाळून लावली आहे.\n\nदुपारी 3.15 - मेहबुबा मुफ्ती यांचा राजीनामा \n\nमेहबुबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे दिल्याची माहिती PDPचे नेते नईम अख्तर यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलतांना सांगितलं आहे. संध्याकाळी 5 वाजता अधिक माहिती देऊ, असंही ते म्हणाले. \n\nदुपारी 3.05 - हा काही आश्चर्यकारक निर्णय नाही - PDP\n\nभाजपनं काढलेले पाठिंबा हा आश्चर्यकारक निर्णय असल्याचं PDPचे नेते राफी अहमद मीर यांनी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात विकासाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. आज जी परिस्थिती आहे त्यानुसार हिंसाचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, कट्टरवादही वाढत आहे. नागरिकांचे नैतिक अधिकार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे,\" ते पुढे म्हणाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ले बंगाली नाविक मुक्ती वाहिनीच्या जवानांसाठी अनुवाद करायचे. यानंतर त्यांना पोहण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. तोवर दुपारच्या जेवणाची वेळ व्हायची.\"\n\n\"दीड तास आराम केल्यानंतर या मुलांना माणसाच्या उंचीच्या पुतळ्यांवर गोळ्या झाडण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. सूर्व मावळेपर्यंत सर्व जण थकलेले असायचे तेव्हा रात्री त्यांना पुन्हा एकदा पोहण्याचं प्रशिक्षण दिलं जायचं. ते सर्व दिवसभरात जवळपास 6-7 तास पाण्यात असायचे.\"\n\n\"वजन उचलून पोहण्याचा सराव व्हावा, यासाठी त्यांच्या पोटावर दोन विटा बांधायचे.\"\n\nआहारात बदल\n\nयां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामुळे भारतातल्याच ऑर्डिनन्स फॅक्ट्रीमध्ये माईन्स बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. हे माईन्स एक प्रकारचे टाईम बॉंब होते. त्यांच्यावर चुंबक लावलेलं असायचं. हे माईन युद्धनौकांच्या तळाला लावल्यानंतर काही वेळात त्याचा स्फोट व्हायचा.\"\n\nकॉन्डमचा वापर\n\nविशेष म्हणजे या संपूर्ण मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणावर कॉन्डमची व्यवस्था करण्यात आली होती. \n\nकमांडर सामंत यांच्यापुढे ही ऑर्डर आली तेव्हा त्यांनाही आश्चर्य वाटलं. मात्र, लेफ्टनंट कमांडर मार्टिस यांनी सांगितलं की तुम्हाला वाटतं त्या कामासाठी कॉन्डम मागवलेले नाहीत. \n\nसंदीप उन्नीथन सांगतात, \"लिंपेट माईन्सला एक प्रकारचा फ्युज लागलेला असायचा. तो विरघळणाऱ्या प्लगसारखा होता. तो 30 मिनिटात विरघळायचा. मात्र, पाण्यात उडी मारुन काम करणाऱ्यांना आपलं काम पूर्ण करण्यासाठी एक तास लागायचा.\"\n\n\"यावर उपाय म्हणून फ्युजवर कॉन्डम लावण्यात आलं. गोताखोर पाकिस्तानच्या युद्धनौकांवर लिंपेट माईन्स चिकटवण्याआधी त्यावरचं कॉन्डम काढून टाकायचे आणि झपाट्याने माघारी फिरायचे.\"\n\nआरती मुखर्जींनी गायलेलं गाणं होता कोड\n\nदीडशेहून जास्त बंगाली कमांडोजना पूर्व पाकिस्तानच्या सीमेच्या आत पाठवण्यात आलं आणि नेव्हल इंटेलिजन्सचे चीफ आणि कमांडर सामंत यांनी पूर्व पाकिस्तानातल्या चारही बंदरांवर उभ्या असलेल्या पाकिस्तानी युद्धनौकांवर एकाच वेळी हल्ला चढवायचं, हे ठरवलं. \n\nसर्व कमांडोजना एक-एक लिंपेट माईन, नॅशनल पॅनासॉनिकचा एक ट्रान्झिस्टर आणि 50 पाकिस्तानी रुपये देण्यात आले. \n\nसंदीप उन्नीथन सांगतात, \"त्यांच्याशी संपर्क करण्यासाठी वॉकी-टॉकीचा पर्याय होता. मात्र, त्याचा वापर 10-12 किमीच्या क्षेत्रातच शक्य होता. त्यामुळे या कमांडोजचे संकेत पोचवण्यासाठी आकाशवाणीचा वापर करण्याचं ठरलं.\"\n\n\"दुसऱ्या महायुद्धात देखील अशाप्रकारचे गुप्त संदेश पाठवण्यासाठी दोन्ही बाजूने रेडियोचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे सर्वांना सतत रेडियो ऐकायला सांगण्यात आलं. ज्या दिवशी सकाळी 6 वाजता आकाशवाणीच्या कलकत्ता बी केंद्रावरून आरती मुखर्जी यांनी गायलेलं 'आमार पुतुल आजके प्रथम जाबे सुसुर बाडी' गाण वाजेल त्याचा अर्थ हल्ल्यासाठी 48 तास शिल्लक असले, असा कोड ठरवण्यात आला.\"\n\nटोयोटा पिकअप ट्रक\n\n14 ऑगस्ट 1971 रोजी सकाळी 6 वाजता आकाशवाणीच्या कलकत्ता केंद्रावरून हेमंत कुमार यांचं एक गाणं ऐकवण्यात आलं. 'आमी तोमई जोतो शूनिए छिछिलेम गान'\n\nहादेखील एक कोडच होता. याचा..."} {"inputs":"...ले शब्द मुलांच्या मनावर खोलवर रुतली जातात.\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ ससेक्सचे प्रा. गॉर्डन हॅरोल्ड यांनी या विषयावर बीबीसीसाठी एक लेख लिहिला होता.\n\nया लेखानुसार, \"पालक आणि मुलं यांच्यातील नातेसंबंध तर महत्त्वाचे आहेतच, पण पालकांचे एकमेकांशी नातेसंबंध कसे आहेत, यावरसुद्धा पाल्याचं भविष्य अवलंबून असतं. भविष्यात मुलांचं मानसिक आरोग्य किती सुदृढ असेल, त्याला शिक्षणात मिळणारं यश, त्याचे इतरांशी तसंच त्याच्या जोडीदाराशी नातेसंबंध कसे असतील, या सगळ्या गोष्टींबाबत पालकांच्या वागणुकीची मोठी भूमिका असते.\"\n\nएका सं... उर्वरित लेख लिहा:","targets":"समोर वाद करत बसण्यापेक्षा त्यांच्या अनुपस्थितीत याबाबत चर्चा करता येऊ शकेल का?\n\nप्रा. गॉर्डन हॅरोल्ड, याबाबत सांगतात, \"विशेषतः वय वर्षे दोन ते नवव्या वर्षापर्यंत मुले ही आई-वडिलांचं बारकाईने निरीक्षण करत असतात. ते भांडणांचंही निरीक्षण करतात. त्यामुळे हा काळ अतिशय महत्त्वाचा ठरतो. पती-पत्नींमध्ये एखाद्या विषयावर वाद होणं, भांडण होणं हे सामान्य आहे. पण त्याचा मुलांवर होणारा परिणाम आपल्यालाच कमी करता येऊ शकतो. \n\nकाही वादविवादातून मुलांच्या ज्ञानात भर पडते. त्यांना बरं-वाईट हे चांगल्या पद्धतीने कळू शकतं. त्यामुळे छोट्या मोठ्या विषयांची खेळीमेळीने चर्चा होणं आवश्यक आहे. अतिशय गंभीर प्रकरणांची चर्चा आपण बंद खोलीत करू शकतो.\"\n\nचेतन एरंडे यांनीही याबाबत असंच मत नोंदवलं.\n\nते सांगतात, \"तुमच्यात काही मतभेद असतील तर मुलासमोर न करता एकांतात या गोष्टी चर्चा करू शकता. आपल्या दोघांसाठी 'कॉमन इंपॉर्टंट पॉईंट' काय आहे, याचा विचार आई-वडिलांनी केला पाहिजे. आनंदी वातावरण असतं, तेव्हा मुलाचं वागणं कसं असतं. घरात भांडण झाल्यावर तो कसा वागतो, या गोष्टींचं पालकांनी सूक्ष्म निरीक्षण केलं पाहिजे. त्यानंतर त्यांना सगळ्या गोष्टी चटकन समजू शकतील.\"\n\n\"आपल्या मुलाचं भवितव्य योग्य प्रकारे घडवायचं असेल, तर आपल्या अहंकाराला, हेव्यादाव्यांना मागे सोडणं हेच सर्वात महत्त्वाचं आहे,\" असं एरंडे सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ले सचिन अहिर होते. \n\nअरूंद रस्त्यांमुळे बस हळूहळू पुढे जात होती. एसी बसच्या मोठ्या काचेच्या खिडकीचा निळा पडदा बाजूला सारून आदित्य ठाकरे लोकांना हात दाखवत होते. 4-5 किलोमीटरवर स्वागतं होत होती. काही बसमधून उतरून स्वीकारत होते तर काहींशी बसच्या दरवाजातून संवाद साधत होते. दुपारचे साडेतीन वाजले होते. आदित्यबरोबर आमचा संवाद सुरू झाला.\n\nबसमधून बाहेर बघत किती छान हिरवळ दिसतेय ना! सगळीकडे छोटी छोटी पिकं दिसतायेत. ऐरवी मराठवाड्यात नुसती काळी जमीन दिसते. आता छान वाटतंय. मी असा मराठवाडा पहिल्यांदाच पाहतोय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं निवेदन स्वीकारलं आणि आदित्य संवादच्या भाषणासाठी पुढे गेले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ले, त्यानुसार कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\n\nशमिका याची व्याख्या 'सुपर स्प्रेडिंग' शब्दाने करतात. त्या सांगतात, की आता फक्त तीन दिवस झाले आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात याची आकडेवारी समोर येईल.\n\nलॉकडाऊनचा परिणाम\n\nभारताच्या कोरोना व्हायरसच्या आलेखामुळे शमिका खूपच निराश नाहीत.\n\nत्यांच्या मते कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या वाढत आहे. अजूनही ती वाढेल. पण लॉकडाऊनमुळे याचा परिणाम कमी होऊ शकतो.\n\nभारतात लॉकडाऊन 24 आणि 25 मार्चच्या मध्यरात्रीपासून सुरू झाला होता. याचा परिण... उर्वरित लेख लिहा:","targets":"अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ले-प्रामुख्याने तेच कारण आहे. \n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मर्कल\n\nशाही राजघराण्याच्या उपाध्या सोडून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर, अनेक संपादकांशी चांगले संबंध असलेल्या एकाने प्रसारमाध्यमांना याबाबत काही सांगू नका. ते तुमचं खासगी आयुष्य उद्धवस्त करतील असं सांगितलं होतं. \n\nजानेवारी 2020 मध्ये निधीउभारणीसाठी आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमादरम्यान हे संभाषण झाल्याचं हॅरी यांनी सांगितलं. त्याआधी काही महिने मेगन यांनी 'द मेल'विरुद्ध अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला होता. एक खासगी पत्र जाहीर केल्याचं ते प्रकरण होतं... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आला नाही. त्यामध्येही हॅरी आणि मेगन यांनी अनेक रहस्यं उलगडली. \n\nशाही राजघराण्यातील महत्त्वाच्या पदी असल्यानंतर तुम्हाला सल्ला देणारे खूप असतात. मात्र काही सल्ले अतिशयच खराब होते असं हॅरी यांनी सांगितलं. \n\nडचेस ऑफ केंब्रिज यांना प्रिन्स विल्यम यांच्याशी विवाहबद्ध होण्यापूर्वी खवचट उपरोधिक गोष्टींना सामोरं जावं लागलं होतं. कठोर टीका आणि वंशभेद यात फरक असतो. प्रसारमाध्यमं त्यांच्या भूमिकेचं समर्थन करतात. जेव्हा त्यांना ठाऊक असतं की छापल्या गेलेल्या, प्रसारित झालेल्या बातमीत काहीच तथ्य नाही. \n\nमाझ्याबाबतची प्रत्येक गोष्ट जगाला ओरडून सांगण्याचं वेड त्यांना लागलं होतं. माझ्या पालकांना याचा त्रास होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं मेगन यांनी ऑप्रा यांना सांगितलं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...लेबनीज लोक होते. तिथे बहुधा मी एकमेव भारतीय होतो. लेबनीज पुरुषही एवढे सुंदर होते, तिथे त्यांच्याबरोबर असलेल्या बायकांच्या सौंदर्याचं वर्णन मी काय करू! बाळसेदार, गुटगुटीत लहान मुलं, उंच-धिप्पाड पुरुष आणि आणि कमालीच्या देखण्या स्त्रिया. त्यांच्या त्या समुदायात माझं मलाच असं वाटत होतं की आपण 'किस झाड़ की पत्ती' आहोत.\n\nपण एक मात्र नक्की, ते सगळे खूप आनंदात होते. एकमेकांसह त्यांची थट्टामस्करी सुरू होती. मी मात्र ऐकू येत असूनही बहिरेपणा कसा असतो, याचा अनुभव घेत होतो.\n\nडाउनटाऊन\n\nविमानात माझ्या बाजूला 5... उर्वरित लेख लिहा:","targets":"ढून दुसऱ्या चढाला लागण्यासारखंच होतं. गाडी काढून जरा दहा मिनिटं समुद्राच्या उलट्या दिशेने गेलं की, घाट सुरू झालाच म्हणून समजा आणि अर्ध्या-पाऊण तासाच्या ड्राईव्हनंतर तुम्ही समुद्रसपाटीपासून चांगलेच उंचावर पोहोचलेले असता. या माऊंट लिबनच्या माथ्यावरून अनेकदा सूर्यास्त बघण्याची संधीही मिळाली.\n\nबैरुतमध्ये पोहोचलो, त्या पहिल्याच दिवशी बीबीसीतील माझा सहकारी आणि बैरुतमधला माझा गार्डियन मेहमूद (त्याने विनंती केल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव नाव बदललं आहे) मला डोंगरातल्याच मूनेर नावाच्या हॉटेलमध्ये घेऊन गेला. तिथून अथांग समुद्र आणि निवांत पहुडलेलं बैरुत खूप छान दिसत होतं. बैरुतमधला पहिला सूर्यास्त बघितला तो इथूनच!\n\nया डोंगराचं लेबनीज लोकांना प्रचंड आकर्षण आणि वेडही आहे. बैरुतमध्ये काम करणाऱ्या बहुतांश लोकांचं एक घर डोंगरात असतं. किंवा त्यांचं गाव तरी डोंगरात असतं. \n\nमग आठवडाभर काम करून शुक्रवारी संध्याकाळी गाड्या काढून हे लोक डोंगरातल्या आपल्या घरी जातात. शनिवार-रविवार निसर्गाच्या सान्निध्यात आराम करतात. काही जण बागकाम आणि शेती करण्याची हौसही भागवून घेतात. परत येताना आपल्या डोंगरातल्या घराजवळच्या शेतात लावलेल्या काकड्या, बटाटे असं काहीबाही घेऊन येतात आणि पुढल्या आठवड्याला तोंड देण्यासाठी सज्ज होतात.\n\nबैरुतमध्येही अनेक घरांमध्ये खूप छान झाडं लावलेली आढळली. निवडुंगापासून सुंदर फुलांच्या झाडांपर्यंत अनेक झाडं असायची. मेहमूदच्या घरी तर त्याने सुंदर गार्डन केलं होतं. तो आणि त्याची पार्टनर फावल्या वेळात गार्डनमध्ये रमायचे. ही निसर्गाशी एकरूप होण्याची आवड लेबनीज लोकांना आहे, असा सार्वत्रिक अनुभव मला तरी आला.\n\nबैरुतमधल्या हमरा नावाच्या भागात माझी राहण्याची सोय होती. मुंबईच्या भाषेत सांगायचं, तर साधारण कुलाब्यासारखा हा भाग आहे. इथल्या हॉटेल्ससाठी प्रसिद्ध! तर बीबीसीचं ऑफिस डाऊनटाऊन या अत्यंत प्रशस्त भागात होतं. समोरच लेबननचं पार्लमेंट हाऊस आणि आजूबाजूला अशीच अनेक प्रतिष्ठित ऑफिसं असलेल्या डाऊनटाऊनमधल्या बीबीसीच्या ऑफिसमधून खाली बघताना आपण मुंबईच्या फोर्ट परिसरात असल्यासारखंच वाटायचं.\n\nसमुद्राच्या जवळ असलेल्या हमरा या भागात अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ बैरूत म्हणजेच AUB उभी आहे. या युनिव्हर्सिटीचा विस्तीर्ण कॅम्पस अनेक हरहुन्नरी विद्यार्थ्यांची साक्ष देतो. सौदी अरेबियाचे माजी तेलमंत्री शेख झाकी यामानी हेदेखील याच विद्यापीठाचे..."} {"inputs":"...लेली परिस्थिती आणि भीतीमुळे दिल्लीहून निघून बिहारच्या सिवानला गेलेल्या स्थलांतरित मजुरांच्या एका गटाला एका छोट्याशा जागेत लोखंडी गेटच्या आत बंद करण्यात आलं. ती माणसं रात्रभर रडत-ओरडत होती. या 'तुरुंगासारख्या जागेतून' आम्हाला बाहेर काढा, अशा विनवण्या करत होते. \n\nप्रसार माध्यमांमध्ये ही बातमी पसरताच त्या लोकांना ट्रकमध्ये कोंबून ग्रामपंचायतींनी उभारलेल्या आयसोलेशन सेंटर्सवर (अलगीकरण केंद्रात) नेण्यात आलं. आम्हाला स्वतःला आजारी व्हायचं नाही. मात्र, त्यांना एकत्रित छोट्या जागेत डांबून ठेवणं आणि त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणाचा असेल. देहाप्रतीच्या तीव्र ओढीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या नाशासाठी मोहीम उघडणं भारतीय समाज आणि परंपरेतील मूल्य शिवाय संवेदना, आपुलकी, सहकार, सामुदायिक संवाद, परहित यासारख्या कोरोनाच्या भीतीने कोमेजलेल्या भावनांचा नवअभ्युदय करणं, त्यांना नवचेतना प्रदान करणं आपली मोठी सामाजिक जबाबदारी असणार आहे. म्हणूनच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्सिंग करत असतानाच इमोशनल क्लोजनेस करा, म्हणून म्हटलं आहे. \n\nयातूनच आपण मानवता आणि या विश्वाला तारू शकू आणि ते जगण्यायोग्य बनवू शकू. आपण भीतीने भयभीत न होण्याचं एक गीत गाऊ...\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लेल्या इतर आदिवासींना भेटायला किंवा सरकारने भेटायला बोलावलं असेल तरच आपल्या घरातून बाहेर पडतात. \n\n\"माझे आजोबा सांगायचे वणव्यानंतर जंगल आपली सगळी संपत्ती तुमच्यासाठी उघडी करतो आणि पाऊस सगळी घाण धुवून काढतो. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जीव कसा वाचवायचा, हे आम्हाला माहीत आहे. मुसळधार पाऊस किंवा निसर्गाचा कोप झाल्यावर दरवेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पळत जाण्याला काही अर्थ नाही,\" असंही ते सांगतात.\n\n2002 सालीही पूर आला होता. त्यावेळी इथली सगळी घरं वाहून गेली होती. त्यावेळीही वेलुता यांनी ही जागा सोडा... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्या\n\n\"शहरातल्या लोकांना इथे जंगलात राहता येईल का? तुम्हाला तरी ते शक्य आहे का? तसंच मीसुद्धा तुमच्यासारखं शहरात जगू शकत नाही. इथे हवा, पाणी, अन्न सगळंच मला माझा निसर्ग देतो.\"\n\n\"तुमच्या शहरात मला अशी शुद्ध हवा, पाणी, अन्न मिळेल का? तुमच्या बाटलीबंद पाण्याने माझा घसा खराब होईल. तुम्ही पिकवत असलेल्या भाज्या मी खाऊ शकत नाही, कारण त्याने माझ्या तब्येतीवर परिणाम होईल. कंदमुळं, मध आणि या जंगलात मिळणारं अन्नच मी खातो.\"\n\nचोल नायक आदिवासींचा कोणताही विशिष्ट देव किंवा धार्मिक विधी नाही. मात्र त्यांची निसर्गावर आणि पूर्वजांच्या पुण्याईवर अपार श्रद्धा आहे. जंगल सोडलं तर ईश्वर त्यांच्यावर नाराज होईल, असं वेलुतांना वाटतं.\n\nते म्हणतात, \"जंगल सोडा आणि बाहेरच्या जगात चला, असं अनेक सरकारी लोक सांगत असतात. मात्र माझं जंगलच माझं घर आहे. हे तुम्हाला घनदाट जंगल वाटतं. मात्र इथेच मला छप्पर मिळालं आहे आणि त्यामुळेच मी इतकी वर्षं जगलो आहे. मी इथून गेलो तर निसर्गदेवता माझ्यावर नाराज होईल.\"\n\n\"मी इथली झाडं, इथली शांतता, इथल्या पशू, पक्षी, कीटक यांच्या आवाजाच्या प्रेमात आहे.\"\n\nसळसळणाऱ्या पेरियार नदीकडे बघत वेलुता सांगतात, \"या नदीजवळ तुम्हाला एक हत्तीएवढा दगड दिसेल. तिथेच माझ्या आईने मला जन्म दिला. मी ही जागा कशी सोडू? माझ्या पूर्वजांना इथेच पुरलं आहे. ते इथेच आहेत, यावर माझा ठाम विश्वास आहे. मी त्यांना सोडू शकत नाही. मला इथेच शेवटचा श्वास घ्यायचा आहे.\"\n\n\"सरकार मला सिमेंट-काँक्रीटचं घर देईल. पण माझं हे छप्पर आणि इथली शुद्ध हवा तिथे नसेल. मी इथे जन्मलो आणि म्हणूनच इथेच मरेनही. मी कोणत्याच तरुणाला थांबवत नाही. ज्यांना जायचा आहे त्यांना जाऊ द्या.\"\n\n1970 पर्यंत या चोल नायक आदिवासींबद्दल बाहेरच्या जगाला माहिती नव्हती. ते गुफेत राहत असल्याने बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्कच नव्हता. \n\n2011च्या जनगणनेनुसार केवळ 124 चोल नायक आदिवासी शिल्लक आहेत. पुरानंतर अनेकांनी जंगलाबाहेर गावात राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे त्यांची संख्या आणखी कमी होईल, असं आमचे गाईड सुनील यांनी सांगितलं. \n\nसुनील यांना ते दिवस आठवतात जेव्हा बाहेरचं कुणी दिसताच हे आदिवासी आपल्या गुफांमध्ये लपून बसायचे. आता मात्र त्यांची भीती दूर झाली आहे.\n\nसुनील सांगतात, \"जंगलात येणारे पर्यटक इथे प्लॅस्टिकच्या बाटल्या, दारूच्या बाटल्या टाकतात, जंगल संपत्तीचं नुकसान करतात, म्हणून हे..."} {"inputs":"...लेल्या कुप्या टाकून देण्यात देतील, तेव्हा त्याची विल्हेवाट कशी लावायची, याचाही प्रश्न आहेच. \n\nIndia immunisation programme is one of the largest in the world\n\nभारताचा लसीकरण कार्यक्रम हा सुमारे 40 लाख डॉक्टर्स आणि नर्सेसच्या मदतीने राबवण्यात येतो. पण कोव्हिडच्या लसीकरण मोहीमेसाठी यापेक्षा जास्त संख्याबळ गरजेचं असेल. \n\n\"ग्रामीण भारतापर्यंत आपण या गोष्टी कशा पोहोचवणार, याची काळजी मला आहे,\" बायोकॉन या देशातल्या आघाडीच्या बायोटेक्नॉलॉजी कंपनीच्या संस्थापक किरण मझुमदार - शॉ यांनी मला सांगितलं. \n\nसगळ्... उर्वरित लेख लिहा:","targets":"र करून विविध लशींचा एक गुच्छ तयार केल्यास भारताला इतक्या लोकांपर्यंत लस पोहोचण्यासाठी पुरेसे डोसेस तुलनेने जलदगतीने मिळवणं सोपं जाईल असं प्रशांत यादव सांगतात. \n\nवॉशिंग्टनमधल्या सेंटर फॉर ग्लोबल डेव्हलपमेंटमध्ये ते हेल्थकेअर सप्लाय चेनचा अभ्यास करतायत. \n\nपण नियमित सुरू असणाऱ्या लसीकरण मोहीमेत यश मिळालं म्हणून कोव्हिड-19साठीच्या लसीकरण मोहीमेत यश मिळेलच, असं नसल्याचं ते सांगतात. \n\nप्रशांत यादव म्हणतात, \"नियमित सुरू राहणाऱ्या लसीकरण मोहीमेची पाळंमुळं मोठी असली तरी बहुतेकदा ही मोहीम सरकारी क्लिनिक्सद्वारे राबवली जाते. पण प्रौढांसाठीची अशी कोणतीही लसीकरण मोहीम राबवणारी योजना नाही आणि प्रौढ नागरिक हे काही नियमितपणे सरकारी आरोग्य केंद्रांवर जात नाहीत.\" \n\nत्यामुळेच कोव्हिड 19साठीची लसीकरण मोहीम राबवताना ती खासगी आणि सरकारी अशा दोन्ही यंत्रणांना सोबत घेऊन राबवणं महत्त्वाचं ठरणार असल्याचं ते सांगतात. \n\nलसीकरण करताना ती लस कोणाला दिली जातेय याची नोंद ठेवण्यासाठी आधार क्रमांकाची मदत घेण्यात यावी असं किरण मझुमदार शॉ आणि इन्फोसिसचे सह-संस्थापक असणाऱ्या नंदन निलेकणींनी सुचवलंय. \n\nभारतातल्या सहा कंपन्या कोव्हिडसाठीची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.\n\nनिलेकणींनी एका वर्तमानपत्राशी बोलताना सांगितलं, \"आपल्याला अशी प्रणाली आखायला हवी ज्याद्वारे देशभरात दररोज 1 कोटी लशी दिल्या जातील पण या सगळ्याला एक समान डिजिटल पाया असेल.\"\n\nलस मिळवण्यासाठी भ्रष्टाचार?\n\nही लस मिळवण्यासाठी भ्रष्टाचार होण्याबद्दलची चिंताही व्यक्त केली जातेय. \n\nलवकर लस मिळणाऱ्यांच्या यादीमध्ये आपलाही समावेश व्हावा म्हणून लोक खोटी कागदपत्रं सादर करणार नाहीत, याची खात्री अधिकारी कशी करणार? आणि दुर्गम बाजारपेठांमध्ये बनावट लस विकली जाण्यापासून कशी रोखणार?\n\nसाईड इफेक्ट्सवर लक्ष\n\nलशींचे काही लोकांवर साईड इफेक्ट्स दिसून येतात. लसीकरणानंतर असे साईड इफेक्ट्स होत आहेत का यावर लक्ष ठेवणारी भारताची यंत्रणा 34 वर्षं जुनी आहे. \n\nपण अशा प्रकारचे साईड इफेक्ट्स झाल्याचं नोंदवलं जाण्याचं प्रमाण कमी असल्याचं संशोधकांना आढळलंय. आणि गंभीर दुष्परिणामांची नोंद होण्याचं प्रमाणही अपेक्षेपेक्षा कमी आहे. \n\nत्यामुळे असे काही प्रकार घडलेच तर त्यामुळे या लशींबद्दल भीती निर्माण होऊ शकते. \n\nखर्च कोण करणार?\n\nकदाचित हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. लशीचे सगळे डोस सरकार स्वतःच्या ताब्यात घेऊन मग..."} {"inputs":"...लेल्या प्रगती सिंग यांनी अलैंगिकतेविषयी संशोधन करायला सुरुवात केली, तेव्हा अनेक महिलांनी त्यांना आपल्याला शारीरिक संबंधात रस नसल्याचं आणि तरीही लग्नाला लग्नाला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. \n\nप्रगती सिंग\n\nयानंतर त्यांनी अलैंगिक नातेसंबंधांची इच्छा असणाऱ्या लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली. प्रगती सध्या Indian Aces ही अलैंगिक लोकांसाठीची ऑनलाइन कम्युनिटी संस्था चालवतात. \n\nत्यांचा भविष्याबद्दलचा दृष्टिकोन : \n\n\"स्त्रीत्वाची वैशिष्ट्यं न लादता आता स्त्रीवाद अधिक मजबूत आणि सहानुभूतीशील करण्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"षतः कठीण आणि युद्धजन्य परिस्थितीमध्ये राहणाऱ्या महिलांच्या प्रश्नांना महत्त्व दिलं जातंय.''\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लेल्यांवर हल्ल करतो. \n\nराज्याच्या आरोग्य संचलनालयाने काळी बुरशी आजारावर प्रतिबंधासाठी 6 प्रमुख गोष्टी सांगितल्या आहेत -\n\nनाक-कान-घसा तज्ज्ञांनी या गोष्टींकडे लक्ष द्यावं?\n\nतज्ज्ञ सांगतात, म्युकरमायकॉसिस आजारात डोळे, नाक, जबडा आणि मेंदूत संसर्ग होण्याची शक्यता असते. तज्ज्ञांनी कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. \n\nरुग्णालयात दाखल होताना रुग्णाच्या रक्तातील सारखेचं प्रमाण 200 पेक्षा जास्त असेल, रुग्ण 7 दिवसांपेक्षा जास्त ऑक्सिजनवर असेल, ICU मधील उपचार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...लेस यांनी जॉर्ज फ्लॉईड यांची श्वेतवर्णीय पोलिसांच्या हातून झालेली हत्या आणि त्यानंतर अमेरिकेभर पेटलेला हिंसाचार आणि वर्णभेद यावर प्रश्न विचारला. \n\nयाचं उत्तर देताना ट्रंप म्हणाले, \"ओबामा-बायडेन प्रशासनाच्या काळात अमेरिकेत वर्णभेद होता आणि त्याअनुषंगाने हिंसाचारही व्हायचा. मात्र, आता याचं प्रमाण कमी झालं आहे.\"\n\nतर गेल्या काही वर्षात अमेरिकेत कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचं बायडेन म्हणाले. यावर उत्तर देताना ट्रंप म्हणाले, \"बायडेन यांचा कायदा-सुव्यवस्थेवर विश्वासच नाही. आमचा या व्यवस्थेवर विश्वास आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना बायडन यांनी मधेच त्यांचा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. त्यावर वॅलेस त्यांना म्हणाले, \"त्यांना (ट्रंप) बोलू द्या.\"\n\nतर ट्रंप म्हणाले, 'बायडन यांना हे येतच नाही.'\n\nइतकंच नाही तर ट्रंप आणि बायडेन दोघांनीही कार्यक्रमादरम्यान बरेचदा एकमेकांची टरही उडवली. आपण अमेरिकेच्या इतिहासातले सर्वोत्तम राष्ट्राध्यक्ष असल्याचं ट्रंप म्हणाले. तर ते आतापर्यंतचे सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्ष असल्याचं बाायडन म्हणाले. ट्रंप खोटारडे असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे, असंही बायडेन म्हणाले. \n\nचर्चेच्या मध्ये एकदा ट्रंप बायडेन यांना उद्देशून म्हणाले, \"तुम्ही माझ्यासमोर स्वतःला स्मार्ट म्हणू नका. तुम्ही माझ्यासमोर स्मार्ट शब्द वापरूच नका.\"\n\nहस्तांदोलनही नाही\n\nकोरोना विषाणूची साथ बघता यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी हस्तांदोलनही केलं नाही. \n\nओहायो प्रांतातल्या क्लीव्हलँडमध्ये ही 'प्रेसिडेंशिअल डिबेट' रंगली. सोशल डिस्टंसिंगच्या नियमामुळे कार्यक्रमाला मर्यादित संख्येतच लोकांना येण्याची परवानगी देण्यात आली होती. \n\nकार्यक्रमाच्या सुरुवातीलाच क्रिस वॉलेस यांनी दोन्ही नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाचे नव्या न्यायाधीशांच्या नामांकनाविषयी विचारलं. \n\nट्रंप यांनी याधीच ऐमी कोनी बॅरेट यांचं नाव जाहीर केलं आहे. ट्रंप म्हणाले, 'सर्वच बाबतीत त्या सरस आणि उत्तम आहेत.'\n\nडिबेटमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या पत्नी मेलानिया आणि बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन दोघीही उपस्थित होत्या. डोनाल्ड ट्रंप यांच्या मुली इवांका आणि टिफनी या दोघींनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती. \n\nकार्यक्रम सुरू असताना कुठल्याच प्रकारचा गोंधळ, आरडा-ओरड करायला प्रेक्षकांना मनाई होती. \n\nसूत्रसंचालक कोण होते?\n\nडोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन यांच्यात झालेल्या पहिल्या 'प्रेसिडेंशिअल डिबेट' कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी फॉक्स न्यूज या अमेरिकी न्यूज चॅनलचे 72 वर्षीय अँकर क्रिस वॉलेस यांनी पार पाडली.\n\nपत्रकारिता क्षेत्रात वॉलेस यांचं नाव मोठं आहे. फॉक्स न्यूजच्या त्यांच्या इतर सहकाऱ्यांपेक्षा त्यांची प्रतिमाही वेगळी आहे. \n\nफॉक्स न्यूजमधल्या अनेक पत्रकारांवर राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या बाजूचे असल्याचा आरोप होत असतो. मात्र, वॉलिस यांची प्रतिमा यापेक्षा खूप वेगळी आहे. \n\nएक गंभीर आणि संवेदनशील पत्रकार म्हणून ते ओळखले जातात. \n\nक्रिस वॉलिस यांनी यापूर्वीही 'प्रेसिडेंशिअल डिबेट' घेतल्या..."} {"inputs":"...लोक केवळ राज ठाकरेंना ऐकायला यायचे, त्यांचं ऐकायला नाही, अशी मार्मिक प्रतिक्रिया लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक यदु जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केली. \n\nयदु जोशी यांनी म्हटलं, \"की मुळात ठाकरे घराण्याची ओळखच काँग्रेस विरोध ही आहे. मनसे ही पण शिवसेनेतून बाहेर पडलेली उपशाखाच आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील एखादी व्यक्ती काँग्रेससाठी मतं मागते ही गोष्टच त्यांच्या समर्थकांना पटणारीच नव्हती. त्यातही त्यांच्या भूमिकांमधला आश्चर्यकारक बदलही मतदारांना बुचकळ्यात टाकणारा होता. गेल्या लोकसभा निवडणुक... उर्वरित लेख लिहा:","targets":"पांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n'निकालांचं विश्लेषण करणं गरजेचं'\n\nनेमकं मतदान कसं झालंय, विधानसभा मतदारसंघनिहाय मतांची टक्केवारी काय आहे, या सगळ्या आकडेवारींचं विश्लेषण केल्यानंतरच राज ठाकरे यांच्या सभांचा किती परिणाम झाला, हे सांगता येईल अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते आणि प्रवक्ते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. \n\nआमचा विरोध हा मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यपद्धतीला होता. प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांचं प्रबोधन करणं हा आमचा उद्देश होता. त्यामुळं विभागवार मतांचं मार्जिन कळल्यानंतरच मनसेच्या यशापयशाचं मूल्यमापन करणं शक्य होईल, असं शिदोरे यांनी म्हटलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लोक घरापासून दूर आहेत आणि त्यांच्या घरात अडकलेल्या पाळीव प्राण्याला मदतीची गरज आहे, त्यांना मदत करणारा एक ग्रुप आहे. या ग्रुपचा लाओ सदस्य आहे. या ग्रुपनं आतापर्यंत हजारहून अधिक पाळीव प्राण्यांची सुटका केलीय.\n\nया ग्रुपनं सोशल मीडियावर एक व्हीडिओही शेअर केलाय. लाओ घरात शिरतोय, पाळीव प्राण्यांना खायला देतोय आणि प्राण्यांना काही जखम वैगरे झाली असल्यास औषधोपचारही करतोय, असं या व्हीडिओत दिसतं.\n\nकोरोना व्हायरसचा उद्रेक झाल्यानंतर चीनमधील परिस्थिती प्रचंड भयानक झालीय, अनेक प्राण्यांना आपली नितांत गरज अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...लोकल सुरू झाली तर हे लोक तिथून येऊ शकतील. त्यानंतर ऑपरेशनल बेड सुरू करण्यात येतील. \n\nपंतप्रधान मोदींनाही याबाबत विनंती केली आहे. फक्त आणि फक्त अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकल ट्रेन वापरण्यात येतील. गेटवर योग्य तपासणी करूनच त्यांना लोकलमध्ये प्रवेश दिला जाईल. \n\nपण खासगी हॉस्पिटलमध्ये जास्त दर आकारण्यात येत आहे, लोकांचे लाखांमध्ये बिल येत आहेत, अशा तक्रारी आहेत, त्याबद्दल काय सांगाल?\n\nखासगी रुग्णालयातील रुग्णांसाठी जिप्सा या इंश्यूरन्स कंपनीच्या असोसिएशनचा आधार धरला आहे. त्यांनी खासगी रुग्णालयां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी, असे निर्बंध घालण्यात आले आहेत. \n\n20 टक्के खासगी रुग्णालयांचे बेड वगळून शासनाने घेतलेल्या 80 टक्के बेडवर हा निर्णय लागू असणार आहे. असं होत नसल्याची त्या तक्रारीची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येणार आहे. \n\nदिल्लीतील अंदाज नुकताच उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी व्यक्त केला होता. तुम्ही मुंबईच्या परिस्थितीबाबत काय अंदाज व्यक्त कराल?\n\nवेगवेगळ्या मॉडेलवर अंदाज व्यक्त करण्यात येतात. तुम्ही कंटेनमेंट स्ट्रॅटेजी कशी बनवता, यावर सगळं अवलंबून आहे. लोकांच्या प्रतिसादावरही हे अवलंबून आले. लागण झालेल्या सर्वांची टेस्टींग होऊन विलगीकरण होणं गरजेचं आहे. \n\nकाही अज्ञानी लोक लक्षणं दिसत असली तरी सांगत नाहीत, त्यामुळे त्याचा संसर्ग बळावून शेवटच्या क्षणी लोक धापा टाकत येतात. त्यामुळे लोकांनी हे न लपवता तत्कार रुग्णालयात होणं. लोकांच लवकर निदान होणं हे अशावेळी महत्त्वाचं ठरतं. हाच फॉर्म्यूला वापरून आम्ही धोरण आखत आहोत.\n\nपावसाळ्यात नॉर्मल लोकांनाही सर्दी-ताप येऊ शकतं, त्यामुळे अशा लोकांना काय सांगाल?\n\nपावसाळ्यात व्हायरल आजार वाढतात. डेंग्यू, मलेरिया हे डासांच्या उत्पत्तीपासून हे आजार होऊ शकतात. त्याशिवाय अशुद्ध पाण्याच्या वापरानेही आजार होऊ शकतात. या गोष्टींवर योग्य पद्धतीने काम केल्यास या आजारांवर आळा घातला येऊ शकतो. \n\nग्रामीण भागात कोरोनाची स्थिती कशी आहे, तिथे एमबीबीएस डॉक्टर नाहीत. अशा ठिकाणी कोरोनावर कसं नियंत्रण आणलं जाईल?\n\nग्रामीण भागात जास्त कोरोनाचा प्रसार नाही. पण मुंबई-पुण्यातून तिथं गेलेले लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहेत. ग्रामीण भागातही रुग्णांवर योग्य उपचार करण्यात येत आहेत. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून योग्य सल्ला घेऊन रुग्णांना उपचार केला जात आहे. \n\nस्थानिक डॉक्टरांना मार्गदर्शन करण्याचं काम होत आहे. बेडही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जात आहे. जिथे ज्या गोष्टी लक्षात येत आहेत, त्या तत्परतेने दुरुस्त केल्या जात आहे. गरीब रुग्ण हाच आमच्यासाठी केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठीच आपण सर्व यंत्रणा राबवत आहोत. \n\nजिल्हा बंदी उठवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे का?\n\nलॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहे. दुकानं, विमानतळं, मॉल हळूहळू उघडण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे आंतरजिल्हा प्रवासाची परवानगीही देण्यात येईल. महत्त्वाचं काम असेल तर प्राधान्याने परवानगी देण्याची भूमिका..."} {"inputs":"...लोमीटर). म्हणजे सध्याच्या अंदाजानुसार या विश्वाचे कडेपर्यंतचं अंतर 46 अब्ज प्रकाशवर्षं इतकं आहे. काळ सरतो तशी अंतराळाची घनता वाढते व प्रकाशाला आपल्यापर्यंत पोचण्यासाठी अधिक प्रवास करावा लागतो.\n\nभौतिकशास्त्र देवाचं अस्तित्त्व सिद्ध करू शकतं?\n\nआपल्याला दिसतं त्यापलीकडेही विश्व आहे, पण आपण पाहिलेली सर्वांत दूरची गोष्ट म्हणजे जीएन-झेड11 ही आकाशगंगा. हबल स्पेस टेलिस्कोपमधून या आकाशगंगेचं निरीक्षण करण्यात आलं. ही आकाशगंगा सुमारे 1.2X10^23 किलोमीटर किंवा 13.4 अब्ज प्रकाशवर्षं दूर आहे. याचा अर्थ, प्रकाश... उर्वरित लेख लिहा:","targets":"रख्या गतीने सुरू नव्हते- तेव्हा प्रसरणामधील क्वान्टम विचलनामुळे बुडबुडे उत्पन्न झाले आणि त्यातून स्वतंत्र विश्वं तयार झाली, असंही सुचवलं गेलेलं आहे.\n\nपण या बहुविश्वामध्ये देवाचं स्थान कसं ठरतं? आपलं विश्व जीवनाच्या अस्तित्वासाठी अनुकूल आहे, ही वस्तुस्थिती अंतरिक्षशास्त्रज्ञांच्या डोक्याला ताप झालेली आहे. महाविस्फोटामध्ये निर्माण झालेले मूलभूत कण हायड्रोजन व ड्यूटेरियम यांच्या निर्मितीसाठी पूरक गुणवैशिष्ट्यं राखून होते, आणि पहिले तारे हायड्रोजन व ड्यूटेरियम यांपासून तयार झाले.\n\nया ताऱ्यांमधील आण्विक प्रक्रियांचं नियमन करणारे भौतिक नियम पुढे कार्बन, नायट्रोजन व ऑक्सिजन यांची निर्मिती करत गेले- ज्यातून जीवन अस्तित्वात आलं. तारे, ग्रह व अखेरीस जीवन यांच्या विकासाला पूरक मूल्यं विश्वातील सर्व भौतिक नियमांमध्ये व निकषांमध्ये कशी काय मुळातच अस्तित्वात होती?\n\nहा केवळ एक सुदैवी योगायोग आहे, असं प्रतिपादन काही जण करतात. तर, जैवस्नेही भौतिक नियमांनी आपण आश्चर्यचकित होण्याचं कारण नाही, कारण शेवटी आपण त्यांच्यापासूनच निपजलो आहोत, त्यामुळे हे स्वाभाविकच आहे, असं इतर काही जण म्हणतात. परंतु, या सगळ्यातून देवाच्या अस्तित्वासाठी अनुकूल परिस्थितीचे संकेत मिळतात, असं काही ईश्वरवादी मंडळी मानतात.\n\nअवकाश\n\nपरंतु, देवाच्या अस्तित्वाचं वैध वैज्ञानिक स्पष्टीकरण देता येत नाही. उलट, बहुविश्वाचा सिद्धान्त हे गूढ उकलणारा ठरतो, कारण विभिन्न विश्वांचे विभिन्न भौतिक नियम असण्याची शक्यता त्यात अनुस्यूत आहे. त्यामुळे जीवनाला पाठबळ पुरवणाऱ्या काही मोजक्या विश्वांमध्ये आपल्याला आपणच दिसण्याची शक्यता आश्चर्यकारक नाही. एखाद्या ईश्वरानेच बहुविश्व निर्माण केलं असण्याची संकल्पना अर्थातच फेटाळून लावता येत नाही.\n\nहा सगळाच शेवटी गृहितकांचा खेळ आहे आणि बहुविश्वाच्या सिद्धान्तांवरची सर्वांत मोठी टीकाही अशीच आहे की, आपलं विश्व व इतर विश्वं यांच्यात कोणतीच अन्योन्यक्रीडा पार पडलेली दिसत नाही, त्यामुळे बहुविश्वाच्या संकल्पनेची थेट चाचणी घेता येत नाही.\n\nक्वान्टम विचित्रपणा\n\nदेव एकाच वेळी अनेक ठिकाणी असू शकतो का, या प्रश्नाचा आता विचार करू. अंतराळ विज्ञानामध्ये आपण वापरतो त्यातील बहुतांश विज्ञान व तंत्रज्ञान प्रतिअंतःप्रज्ञ सिद्धान्तावर आधारलेलं आहे. क्वान्टम मेकॅनिक्स म्हणून ओळखल्या जाणारा हा अणूरेणूंच्या लहान विश्वाचा सिद्धान्त आहे.\n\nया सिद्धान्तामुळे..."} {"inputs":"...ल्म सिटी उभारल्यामुळे बॉलीवुडला नक्कीच फायदा होईल. फिल्म इंडस्ट्री मोठी होईल. चित्रपट बनवण्यासाठी आधी मुंबईत यावं लागत असे. आता उत्तरप्रदेशातील लोक आपल्या राज्यातच चित्रपट बनवू शकतील.\" \n\n\"लखनऊमध्ये मोठ्या चित्रपटांचं शूटिंग सुरू आहे. सरकार दिड ते दोन कोटी रूपयांची सब्सिडी देत आहे. सद्य स्थितीत चित्रपट बनवण्यासाठी प्रोड्यूसर सोयी-सुविधांच्या शोधात असतो. खर्च कसा कमी करता येईल? कोणत्या शहरात स्वस्त पडेल? याचा विचार केला जातो,\" असं ते पुढे म्हणतात. \n\nपरदेशात शूटिंगसाठी जाणाऱ्यांना 30-40 टक्के सब्सि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यानंतर मुंबईत फिल्म इंडस्ट्रीची निर्मिती झाली. मुंबईत सोयी-सुविधा मिळाल्या नाहीत तर ही इंडस्ट्री दुसऱ्या शहरात जाईल,\" असं ते म्हणतात. \n\n'पण महिलांच्या सुरक्षेचं काय?'\n\nपण उत्तरप्रदेशातील नोएडामध्ये चित्रपट उद्योग स्थलांतरीत झाला तर मुंबईत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर काही परिणाम होईल का? \n\nयावर बोलताना ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनच अध्यक्ष सुरेश श्यामलाल गुप्ता बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"मुंबईतील कर्मचाऱ्यांवर काहीच परिणाम होणार नाही. नोएडामध्ये याआधीही फिल्मसिटी यशस्वी झालेली नाही. मुंबईतून लोक उत्तर प्रदेशात जाणार नाहीत. मुंबई बॉलीवुडची आणि बॉलीवुड मुंबईच आहे.\" \n\nचित्रपटाचं शूटिंग सुरू असताना\n\n\"सद्य स्थितीतही काही कलाकार लखनऊमध्ये जाऊन शूटिंग करत असतात. त्यामुळे परिणाम झाला तर फक्त 10 टक्के होईल. तिथं महिलांच्या सुरक्षेचा सर्वांत मोठा मुद्दा आहे. मुंबईत महिला कलाकार कोणत्याही वेळेस कामाला जातात किंवा घरी येतात. मात्र यूपीत रात्र नऊ नंतर कोणीच बाहेर पडत नाही,\" असं गुप्ता सांगतात. \n\nदाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्री खूप मोठी आहे. पश्चिम बंगालमध्येही इंडस्ट्री आहे. पण याचा परिणाम मुंबईवर झाला नाही. कोणीच कलाकार तिथे रहाणार नाही असाही दावा गुप्ता करतात. \n\n\"यमूना एक्सप्रेस-वे जवळ ज्याठिकाणी फिल्म सिटी उभारण्याचा प्रयत्न आहे. ती जागा शहरापासून खूप लांब आहे. त्यामुळे रहाण्याचा, प्रवासाचा प्रश्न आहे,\" असं सुरेश गुप्ता यांना वाटतं. \n\nएक हवा बनवण्यात येत आहे की बॉलीवूड लखनऊला जाणार आहे. हा एक राजकारणाचा मुद्दा बनवण्यात येत आहे. 2022 निवडणुकीसाठी बॉलीवुड युपीत येत असल्याचं वातावरण बनवण्यात येत असल्याचा आरोप गुप्ता करतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्या कार्यकर्त्यांना डावलण्यासाठी सांगायला ते कारण आहे. पंकजाशी माझं बोलणं झालं पण त्याबद्दल मी बोलणार नाही. हे म्हणतात सुनेला तिकीट दिलं, मुलीला तिकीट दिलं. \n\nआम्ही कुठे मागितलं होतं मुलीसाठी तिकीट? माझ्यासाठी तिकीट मागितलं होतं. माझी मुलगी ढसाढसा रडत होती मला तिकीट नको म्हणून तरी तिला जबरदस्ती तिकीट दिलं. का दिलं? \n\nमला जाणूनबुजून तिकीट नाकारलं. नाथा भाऊंसारखा स्पर्धक परत तयार व्हायला त्यांना नको होता. मी सांगितलं होतं इथे मला व्यक्तिगत मानणारा वर्ग आहे माझी मुलगी निवडून येणार नाही. तरी जबरदस... उर्वरित लेख लिहा:","targets":"रवेन. वरिष्ठांकडे तक्रार केली पाहिजे का हे बघून निर्णय घेईन.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्या नवीन कांद्याचे पीक पावसामुळे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात येईल,\" असं नानासाहेब पाटील पुढे म्हणाले. \n\n\"या सर्वांचा एकत्रित परिणाम हा सप्टेंबर महिन्यातील एकूण आवकेवर झाला आहे, मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने महिनाभर अशीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. आज 26 राज्यात पिकणारा कांदा सध्या फक्त महाराष्ट्रात दिसतोय. त्यामुळे ही टंचाई निसर्गामुळेच आहे,\" असंही त्यांनी सांगितलं. \n\nबीबीसीने नाशिकच्या NHRDF च्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात संपर्क साधला. ही संस्था कांदा लागवड, नवीन संशोधन आणि कांदा मार... उर्वरित लेख लिहा:","targets":"्टोरेजचे कोनशिला पायाभरणी करून गेले. पण पुढे काय, काहीच नाही झालं. हा प्रकल्प रेल्वेच्या अखत्यारित त्यांच्या जागेवर होणार होता. जेणेकरून टंचाईच्या वेळेस कांद्याचा स्टोरेजमधून त्वरित थेट पुरवठा करता येईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्या बाजरीचं 60% नुकसान झालं आहे. सर्वांत मोठा आर्थिक फटका द्राक्ष फळबागांना बसला असून 60 हजार एकर द्राक्षबागांपैकी 40% बागांचे नुकसान झालंय.\n\nनुकसान झालेल्या द्राक्षांपैकी बहुतांश द्राक्ष ही नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये निर्यात होणारी होती. नाशिक जिल्ह्यात 1407 गावांमध्ये 3 लाख 83 हजार 19 शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय.\n\nसिंधुदुर्गातील शेतकऱ्यांची मागणी\n\nसिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसामुळे आणि वादळामुळे पिकांचे नुकसान झालं आहे. यामध्ये भात आणि केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं कुड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा पावसाने हजेरी लावली. \n\nपावसामुळे कापसाच्या पिकांची पत खराब झालीय. \n\n\"नुकसानग्रस्त शेतीचं सर्वेक्षण सुरू आहे. 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या भागात संयुक्त सर्वेक्षण करण्यात येत आहे. कापणी केलेल्या, जमा करून ठेवलेल्या आणि कापणीला आलेल्या पिकांचं सर्वेक्षण सुरू आहे,\" असं विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.\n\nसोयाबिनला फुटले कोंब\n\nबुलडाणा जिल्ह्यातल्या देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगावमधले तरुण शेतकरी प्रदीप सरोदे यांचं अवकाळी पावसामुळे अडीच एकरातील सोयाबीनचं नुकसान झालं आहे.\n\nसोयाबिनच्या पावसामुळे खराब झालेल्या शेंगा.\n\nते म्हणाले, \"मी अडीच एकरात सोयाबिन पेरलं होतं. यातलं दीड एकर शेतातील सोयाबिन सोंगली होती (कापणी केलेली) आणि तिला कापडाखाली झाकून ठेवलं होतं. पण, गेल्या 20 दिवसापासून जोराचा पाऊस असल्याने पूर्ण सोयाबिनमध्ये पाणी गेलं आणि आता सोयाबीनच्या शेंगांना कोंब फुटले आहेत. सोयाबिन खराब झाली आहे.\"\n\nउरलेल्या एक एकरातील सोयाबिन पूर्ण पाण्याखाली गेल्याचं ते सांगतात. \"सोयाबिनची पेरणी, खत, औषध फवारणी आणि कापणी मिळून 10 ते 12 हजार रुपये खर्च आला. आता सगळी सोयाबिन हातातून गेली आहे. लावलेला खर्चही आता भरून निघत नाही,\" असं ते पुढे सांगतात.\n\nप्रशासनानं लवकरात लवकर सोयाबिनचा पंचनामा करावा आणि नुकसान भरपाई द्यावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्या बिर्ला भवनातून दर संध्याकाळी करायचे.\n\nनथुराम गोडसे यांच्या हातून गांधीची हत्या होण्याच्या दहा दिवस आधी मदनलाल पाहवा याने गांधींच्याच प्रार्थना सभेत बॉम्बस्फोट घडवून आणला होता. \n\nत्यावेळी गांधीजी म्हणाले होते, \"या युवकाच्या पाठीशी जी संघटना आहे त्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही अशा पद्धतीने हिंदू धर्माचं रक्षण करू शकत नाही. मी जे काम करतो आहे ते हिंदू धर्माला जिवंत राखेल.\"\n\nराहुल गांधीच्या जानव्याची गोष्ट सांगून काँग्रेस नरेंद्र मोदींकडून हिंदुत्वाचा मुद्दा हिरावून घेईल, हा सुरजेवाला यांचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे सगळं सुरू असताना दुसरीकडे शालेय अभ्यासक्रमातून मुघलांचा इतिहास वगळण्याची आणि ताजमहालला तेजोमहल सिद्ध करण्याची अहमहमिकाच लागली आहे. \n\nहिंदुत्वाची लाट इतकी शिगेला पोहोचलेली असताना राहुल गांधी त्यात मागे राहणं शक्य नाही. तेही हिंदुत्वाची कास पकडून वारसा पुढे चालवतील.\n\nज्याप्रमाणे ते आपल्या लाडक्या कुत्र्याला अर्थात पिडीला बिस्किट खाऊ घालतानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर टाकू शकतात, तसंच शेंडी वाढवलेली, कपाळाला गंध, गळ्यात जानवं आणि मुखाने दुर्गा सप्तशती किंवा शिवस्तोत्राचं पठण करतानाचा व्हीडिओ युट्यूबवर अपलोड करू शकतात.\n\nतसं झालं तर देशाच्या राजकारणाला वेगळंच वळण मिळेल.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ल्या भाजपाने याचं स्पष्टीकरण दिलं. अमित शाह यांनी केजरीवालांचं आवाहन फेटाळलं, \"एखाद्या व्यक्तीला एकदाच फसवता येतं. वारंवार नाही. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत आपचं आव्हान संपुष्टात आलं. 2019 च्या निवडणुकीत 13750 बूथपैकी 12604 बूथवर भाजपचा झेंडा फडकावण्यात कार्यकर्त्यांना यश आलं. 88 टक्के बूथवर भाजपला विजय मिळाला.\n\nदिल्लीत यंदा तिहेरी लढत?\n\nशाह यांच्यामते कार्यकर्त्यांची मेहनत आणि मोदींच्या चेहरा या दोन गोष्टींमुळे यावेळी 1998 प्रमाणे दिल्ली विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवता येऊ शकतो. \n\nभाजप दिल्ली... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते म्हणतात, \"मोदींना पुढे करणं याचा अर्थ राज्यात केंद्र सरकारच्या मुद्द्यांवर निवडणुका लढवल्या जातील. मोदी दिल्लीचे मुख्यमंत्री होणार नाही. ते दिल्लीच्या तीन चार नेत्यांची नावं घेतात. ते मनोज तिवारी, विजय गोयल, विजेंद्र गुप्ता यापैकी कुणाचीही नावं घेत नाही.\"\n\nअग्रवाल यांच्या मते केजरीवालांचा इतकाही प्रभाव नाही की अगदी निवडणुकीचं चित्रच बदलेल. ते म्हणतात, \"माझ्या मते निवडणुकीचे मुद्दे जास्त महत्त्वाचे असतात. कोणी काय काम केलं आहेतेही लोक पाहतात. 2013 मध्ये आमची सत्ता गेली तेव्हापासून दिल्लीत काहीही बदल झालेला नाही.\"\n\nमात्र आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी, काँग्रेस आणि भाजपच्या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. \n\nदिलीप पांडेय म्हणतात, \"कामाच्या आधारावर निवडणुका लढवल्या जात आहे असं पहिल्यांदा होत आहे आम्ही काम केलं असं तुम्हाला वाटत असेल तरच आम्हाला मत द्या. निवडणुकीच्या जाहीरनाम्यातील सगळी कामं आम्ही केलीत. ज्या कामांची घोषणा केली नाही ती सुद्धा केली. 200 युनिट वीज मोफत देणार ही घोषणा जाहीरनाम्यात केली नव्हती. तेसुद्धा केलं. महिलांना मोफत बस प्रवासाची घोषणाही केली नव्हती.\"\n\nचेहरा आणि काम हे दोन्ही निवडणुकीत अत्यंत महत्त्वाचे आहेत. \"दिल्लीतले लोक अतिशय समजदार आहेत. त्यांच्यासाठी मेसेज महत्त्वाचा आहेच तर मेसेंजरही महत्त्वाचा आहे. चेहऱ्यात एक प्रकारचा विश्वास असतो. त्या चेहऱ्याने कामं केली आहेत.त्यामुळे विश्वासर्हता आणखीच वाढली आहे.\"\n\nप्रमोद जोशी यांच्यामते दिल्लीच्या रणधुमाळीत अनेक नवे चेहरे आहेत. तरीही केजरीवाल त्यांची उंची वाढवण्यात यशस्वी ठरले आहेत.\n\nते म्हणतात, \"नेता म्हणून त्यांच्याबद्दल नकारात्मकता पसरली होती. गेल्या सहा महिन्यात शांतपणे काम करून त्यांनी त्यांची परिस्थिती सुधारली आहे.\"\n\nमात्र भारतातल्या निवडणुकीत अंतिम क्षणी काहीही होऊ शकतं हे सांगायलाही ते विसरले नाहीत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्या विरोधात असणाऱ्यांना नामोहरम करायचा एक पाशवी मार्ग म्हणजे त्यांच्या बायकांवर बलात्कार करणं. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सुमारे 2 लाख स्त्रियांना 'कम्फर्ट वुमन' असं गोंडस नाव देऊन त्यांच्यावर सतत बलात्कार झाले. \n\nबोस्नियात बलात्कार आणि लैंगिक छळवणूकीला तोंड दिलेल्या लेजाने आपले अनुभव बीबीसीला सांगितले.\n\nजो जिंकतो तो हरणाऱ्याच्या जमिनीवर कब्जा करतो आणि हरणाऱ्याच्या बाईवर बलात्कार करतो. इतिहासाने हे वारंवार सिद्ध केलं आहे. पण याची सुरुवात कुठून होते? 'आपले' आणि 'त्यांचे' या विभाजनाने. काश्मिरी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला जाणाऱ्या अनेकींचा कलेजा तिथल्या कोणा पुरुषाला पाहून खलास झाला असणार यात वाद नाही. मग यातल्याच एकीने,\n\n'एक चीज कयामत भी है, लोग कहा करते थे, \n\nतुम्हे देख के मैंने माना, वो ठीक कहा करते थे. \n\nए चाल में तेरी जालीम, कुछ ऐसी अदा का जादू, \n\nसौ बार संभाला दिलको, पर होके रहा बेकाबू'\n\nअसं म्हटलं, तर काय करतील राव हे लोकं? \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)"} {"inputs":"...ल्या व्यक्तींकडून जास्त पसरला. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत सरकारने ठोस उपाययोजना पहिल्यापासूनच करायला हवी होती असं मत,\" नागपूरच्या डॉ. लीना काळमेघ यांनी व्यक्त केलं आहे.\n\n\"आपण आंततराष्ट्रीय सीमा सील करण्याची गरज होती. काही दिवस क्वॉरेंन्टाईन करूनच मग राज्यात येऊ दिलं पाहिजे होतं,\" असं त्या पुढे म्हणतात. \n\nबेड्सची कमतरता आणि नियोजन? \n\nमे महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रात देशातील सर्वांत जास्त कोव्हिड-19 चे रुग्ण होते. मुंबईत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. लोकांमध्ये भीती असल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोव्हिड केअर सेंटरमध्ये कोणाला दाखल करावं याबाबत सरकारने धोरण आखलेलं नव्हतं. होम क्वारेंन्टाईनवर भर नव्हता. सरकारी पातळीवर धोरणात स्पष्टता नसल्याने बेड्सची कमतरता भासू लागली.\" \n\nगरजूंना बेड्स मिळत नसल्याची खंत व्यक्त करताना जून महिन्यात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले होते, \"खासगी रुग्णालयात लक्षणं दिसून न येणारे रुग्ण उपचारासाठी दाखल झाल्याचं दिसून आलंय. यामुळे गरजूंना बेड्स मिळत नाहीत. खासगी रुग्णालयांना फक्त लक्षण असलेल्या रुग्णांना दाखल करून घेण्याचे आदेश दिले आहेत,\". \n\nअसोसिएशन ऑफ मेडिकल कंन्सल्टंट' चे अध्यक्ष डॉ. दीपक बैद सांगतात, \"बेड्सची कमतरता आणि गोंधळानंतर ठाकरे सरकारने डॅशबोर्ड तयार केला. बेड्स उपलब्ध असणारे आकडे सार्वजनिक झाले. जंबो रुग्णालयात बेड्स वाढले. कंट्रोल रूममधून बेड्स देण्यात येऊ लागले. त्यामुळे काही दिवसातच बेड्सची उपलब्धता सुरळीत झाली. याचं श्रेय सरकारला द्यायला हवं.\"\n\nमहाराष्ट्र मेडिकल काउंसिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे सांगतात, \"कोरोना संसर्गाच्या पहिल्या टप्प्याच हा आजार कोणालाच माहित नव्हता. काय करावं? काय फॉलो करावं? याची माहिती नव्हती. डॉक्टर आणि प्रशासनही शिकत होतं. नवीन माहितीनुसार धोरण ठरवण्यात येत होतं. त्यातून काही चूका झाल्या असतीलही. पण, सरकारचं काम समाधानकारक म्हणावं लागेल.\" \n\nखासगी रुग्णालयातील बेड्स नियोजन चुकीचं?\n\n15 जूनपर्यंत महाराष्ट्रात कोव्हिड-19 रुग्णांची संख्या लाखापार पोहोचली होती. वाढत्या रुग्णसंख्येला उपचार देण्यासाठी सरकारने खासगी रुग्णालयाचे 80 टक्के बेड्स कोव्हिड-19 साठी अधिग्रहित केले. \n\nआरोग्यमंत्र्यांनी, 53 खासगी रुग्णालयात 80 टक्के जागा ताब्यात घेतल्याने 12 हजार बेड्स उपलब्ध झाल्याची माहिती दिली. \n\n\"कोणत्या रुग्णालयांना कोव्हिड उपचारांसाठी अधिग्रहित केलं पाहिजे? या सूचनांकडे संपूर्ण दुर्लक्ष करत सरकारने सरसकट खासगी रुग्णालयातील बेड्स घेतले,\" असं इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणतात. \n\n\"सरकारने लहान मुलांची, स्त्रीरोग तज्ज्ञांची, अगदी 5-10 बेड्स असलेली नर्सिंग होम ताब्यात घेतली. या रुग्णालयात डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी नव्हते. कोरोनावर उपचारांची माहिती नव्हती. हे देखील राज्यातील मृत्यूदर वाढण्याचं कारण होतं,\" असं ते पुढे सांगतात. \n\n'असोसिएशन ऑफ मेडिकल कंन्सल्टंट' चे अध्यक्ष डॉ. दीपक बैद म्हणतात,..."} {"inputs":"...ल्याने लहान रुग्णालयांमध्ये तुटवडा जाणवू लागला होता. मुंबई महापालिकेने शहरात सहा ठिकाणी 200 ऑक्सिजन सिलेंडर सिलेंडर घेऊन गाड्या उभ्या केल्या. रुग्णालयाकडून ऑक्सिजनची मागणी आली की, तात्काळ गाडी त्या रुग्णालयात रवाना केली जायची. \n\nपी. वेलारसू सांगतात, \"आधी आम्ही दिवसातून एकदा ऑक्सिजन पुरवठा करत होतो. आता, 13-14 तासांनी पुरवठा करावा लागतोय. दिवसात दोन वेळा पुरवठा करावा लागतोय.\" \n\nऑक्सिजनच्या वापराबाबत डॉक्टरांना ट्रेनिंग देण्यात आलं. त्यामुळे ऑक्सिजनचा वापर मर्यादेत राहिला आणि ऑक्सिजनचा तुटवडा भासल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ईत 30 हजारपेक्षा जास्त बेड्स आहेत. यातील 12 हजार बेड्स ऑक्सिजन पुरवठा असलेले आहेत. \n\nबेड्स देण्यासाठी तयार केली वॉररूम \n\nकोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेत रुग्णांना बेड्स देण्यासाठी एकच कंट्रोलरूम होती. त्यामुळे खूप गोंधळ निर्माण झाला होता. कंट्रोलला फोन लागत नाही अशा तक्रारी सोशल मीडियावर पहायला मिळत होत्या. \n\nदुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. एक केंद्र पुरेस नव्हतं. त्यामुळे प्रत्येक वॉर्डमध्ये रुग्णांना बेड्स उपलब्ध करून देण्यासाठी वॉररूम तयार करण्यात आली. \n\n\"प्रत्येक वॉररूममध्ये दिवसाला 500 पेक्षा जास्त फोन येतात. लोक बेड्सची माहिती विचारतात, मदत मागतात. याचा फायदा असा झाला की रुग्णांना त्या-त्या भागात बेड्स मिळाले,\" असं काकणी पुढे म्हणतात. \n\nप्रत्येक वॉर्डमध्ये कंट्रोलरूम तयार झाल्याने लोकांना फायदा झाला. लोकांना त्यांच्या परिसरातूनच मदत मिळू लागली होती. बेड मिळण्यासाठी उशीर लागत होता. पण बेड न मिळाल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली नाही. \n\nऔषधांचं व्यवस्थापन \n\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रेमडेसिव्हिर, टोसिलोझुमॅब औषधांची मागणी अचानक वाढली. खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना रेमडेसिव्हिरसाठी नातेवाईकांची पायपीट सुरू झाली. राज्यभरात खूप गोंधळ उडालेला पहायला मिळाला.\n\nरेमडेसिव्हिरच्या नियोजनाबाबत बोलताना सुरेश काकाणी पुढे सांगतात, \"2 लाख रॅमडेसिव्हिरचं टेंडर नक्की करण्यात आलं. दर आठवड्याला किमान 50 हजार मिळतील असं नियोजन होतं. तेव्हा मागणी फक्त 15 ते 20 हजार होती. पण, अचानक अडचण भासू नये म्हणून आधीच घेऊन ठेवण्यात आलं.\"\n\nधारावी मॉडेल \n\nमुंबई महापालिकेच्या धारावी मॉडेलचे जागतिक आरोग्य संघटनेने कौतूक केलं होतं. आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीत पालिकेने कोरोना नियंत्रणात आणला होता. \n\nहोम आयसोलेशन शक्य नसल्याने पालिकेने संशयित आणि पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केलं. \n\nआशा, अंगणवाडी सेविका आणि आरोग्यसेविकांच्या मदतीने धारावीतील 10 लाख लोकांचं डोअर-टू-डोअर सर्व्हेक्षण केलं. हे सर्व अजूनही सुरूच आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले..."} {"inputs":"...ल्यामध्ये जागेची आणि झोपेची भावना चेतवली जाते. प्रत्येक दिवशी एका ठराविक वेळी उठण्या आणि झोपण्याकडे बऱ्याच लोकांचा कल असतो आणि त्यामुळेच टाईम झोन्स बदलल्यामुळे होणारा जेट लॅग हा आपल्या शरीरासाठी मोठा धक्का असतो. \n\nया दैनिक चक्राच्या आधाराने संशोधक माणसांची दोन ढोबळ गटात विभागणी करतातः चंडोल (लवकर उठणारे आणि झोपणारे) आणि घुबड (उशीरा उठणारे आणि झोपणारे)\n\nबार्न्स यांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये काही नैसर्गिक वेगळेपणे असते, पण बालपणी आपल्यापैकी अनेकजणांचा कल हा चंडोल असण्याकडे असतो, जो किशोरवयीन अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही काय सिद्ध करायचा प्रयत्न करत आहात? लोकांवर छाप पाडण्याचा तुमचा प्रयत्न आहे का?\"\n\nसरतेशेवटी, तुमची काहीही इच्छा असली तरी तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकणं गरजेचे असतं. शरीराकडून मिळणारे संकेत ऐका आणि कधी विश्रांती घ्यायची ते समजून घ्या. \n\nदिवसाची लवकर सुरुवात करुन तुम्ही कदाचित खरोखरीच जास्त कार्यक्षम बनालही, पण तरीही तुम्ही हे का करत आहात, ते स्वतः ला विचारा. \n\nकारण काहीही असो, तुम्ही तुमच्या आरोग्यालाच नेहमीच प्राधान्य दिले पाहिजे. \"जेव्हा तुमची उर्जा कमी असते आणि तुम्ही सर्वोत्तम काम करण्याच्या परिस्थितीत नसता, तेव्हा वाईट गोष्टी घडतातच,\" बार्न्स सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ल्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं? \n\nपंकजा मुंडे - मला काही वाईट वगैरे वाटलं नाही किंवा दुख: झालं नाही. राज्यातल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितलं की, तुमचं नाव असल्यामुळे तुमची तयारी असावी. पण जे झालं त्यांना मी शुभेच्छा दिल्या. माझे कार्यकर्ते नाराज झाले. पण मी त्यांना धीर दिला. मी राजकारणात कुठल्या सक्रिय पदावर नाही. त्यामुळे मी समाजकारणात आहे. एखादी एनजीओ चालवणारी व्यक्ती जितकी सक्रिय समाजकारणात असते. तितकी मी आहे. \n\nप्रश्न - गोपीनाथ मुंडे हे वंजारी समाजाचे एकमेव नेते होते. आता पंकजा मुंडे सक्रिय राजका... उर्वरित लेख लिहा:","targets":"चर्चा झाली. का नव्हता तुम्ही आंदोलनामध्ये? \n\nपंकजा मुंडे - मी सध्या फक्त समाजकारणात आहे. त्यामुळे मी आंदोलनात नव्हते.\n\nप्रश्न - गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त काय संकल्प करणार आहात?\n\nपंकजा मुंडे - मानवतेच्या पलिकडे जाऊन राजकारण करायचं नाही ही मुंडे साहेबांची शिकवण आहे. ती कायम राहील. अनेकदा या संस्कारांमुळे गोपीनाथ मुंडे यांना पक्षाच्या विरोधात भूमिका घ्यावी लागली. तो खंबीरपणा माझ्यातही आहे. पराभव आणि माझ्यावर झालेले राजकीय हल्ले यातून ती खंबीरता जाता कामा नये, हा संकल्प मी स्मृतीदिनानिमित्त करेन. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्यावर लक्षात येईल. \n\nकोव्हिड रुग्णांच्या एकूण संख्येचा प्रांतवार विचार केला, तर महाराष्ट्र जगात चौथ्या स्थानावर आहे. या यादीत केरळ नवव्या स्थानावर आहे. (19 मार्चची आकडेवारी)\n\nमहाराष्ट्रात टेस्टिंगचं प्रमाण पुन्हा वाढलं \n\nराज्यात कोव्हिडची रुग्णसंख्या वाढू लागली, तसं तपासण्यांचं प्रमाणही पुन्हा वाढलं आहे. \n\nगेल्या वर्षी सप्टेंबर महिन्याच्या 27 तारखेला राज्यात 1 लाख 88 हजार जणांची कोव्हिड चाचणी झाली. 24 डिसेंबर 2020 रोजी राज्यात 1 लाख 28 हजार 820 तपासण्या होत होत्या. साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याविषयी फेसबुकवर लिहितात, \"खरे तर एकही मृत्यू होऊ नये, कारण ज्याच्या घरात तो होतो त्याच्या करिता तो जगबुडी इतका दुःखदायक असतो. पण मृत्यूचे प्रमाण कमी होते आहे, ही सकारात्मक बाब आहे. तरीही आपण काळजी घ्यायला हवीच.\"\n\nमहाराष्ट्रात पुरेसं लसीकरण होतंय का? \n\nकोव्हिडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान आणखी एक जमेची बाजू म्हणजे कोरोना विषाणूवर आता लशी उपलब्ध आहेत. \n\nराज्यात जानेवारीपासून लसीकरणालाही सुरवात झाली आहे आणि वेगाने लसीकरण केलं जातंय. 18 मार्चपर्यंत महाराष्ट्रात 38,04,142 जणांना लशीचा डोस देण्यात आला. देशातील आकडेवारीच्या तुलनेत केवळ दहा टक्के लसीकरण महाराष्ट्रात झालं आहे. \n\nपण साथीवर नियंत्रण मिळवायचं, तर लसीकरणाचा वेगही आणखी वाढवायला हवा, असं जाणकार सांगतात. \n\nविषाणूचं म्युटेशन, जिनोम सिक्वेंसिंगचं काय?\n\nमहाराष्ट्रात कोव्हिडच्या साथीच्या दुसऱ्या लाटेत विषाणूचा प्रसार वेगानं होताना दिसतो आहे. यामागे विषाणूमध्ये झालेलं उत्परिवर्तन म्हणजे म्युटेशन जबाबदार नाही ना, याविषयी संशोधन करणं आवशक्य असल्याचं जाणकार सांगतात.\n\nविषाणूंमध्ये किंवा कुठल्याही पेशींमध्ये असे बदल होतच असतात. पण नेमके काय बदल होत आहेत, हे त्या पेशीच्या गुणसूत्रातून कळतं. जिनोम सिक्वेंसिंग म्हणजे अशा गुणसुत्रांचा नकाशा. \n\nसातत्यानं जिनोम सिक्वेंसिंग करत राहिलं, तर विषाणूमध्ये नेमके काय बदल होत आहेत आणि त्याने आणखी किती घातक अवतार घेतला आहे याचा अंदाज बांधता येतो. \n\nपण भारतात जिनोम सिक्वेंसिंगचं प्रमाण अजूनही खूप कमी आहे. जानेवारीत जिनोम शास्त्रज्ञांच्या एका गटाने भारतात \"1 कोटी 40 लाख केसेस असतानाही त्यापैकी केवळ 6400 जिनोम साठवण्यात आल्याचं\" म्हटलं होतं. \n\n(आकडेवारी : केंद्रीय आरोग्य मंत्रालय, महाराष्ट्र राज्य आरोग्य विभाग, ICMR, जॉन हॉपकिन्स विद्यापीठ)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ल्युसीला असं वाटत होत की हार्मोन्समुळं तिच्या शारीरिक व्याधीत भर पडत आहे की काय. पण आता तिला असं वाटू लागलं होत की या शारीरिक व्याधींना हार्मोन्सच जबाबदार आहेत. \n\nतिनं इंटरनेटवरून जमवलेली माहिती तिला जाणवणाऱ्या 30 लक्षणांची यादी घेऊन ती डॉक्टरकडे गेली. यावेळी तिला सांगण्यात आलं होत की तिला बाळतंपणानंतरच्या नैराश्येचा त्रास होत आहे. यापूर्वीही ती नैराश्येतून गेली असल्याने तिला माहीत होतं की हे नैराश्य नाही. \n\nकिशोरवयीन असल्यापासूनच तिच्यावर अँटिडिप्रेसन्ट, अँटिएन्झायटी आणि झोप लागण्यासाठीची औषधं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेळ गेला होता. तिला तातडीनं ओएस्ट्रोजेनची निर्मिती थांबवण्यासाठी इंजेक्शन देण्यात आलं. हे इंजेक्शन चार आठवड्यांनी घ्यायचं होतं. त्यामुळे तिची मासिक पाळी थांबणार होती. या इंजेक्शनचा लाभ झाला तर PMDDचं निदान निश्चित मानण्यात येणार होतं. \n\nतिला पहिली 2 आठवडे मोठा त्रास झाला. पण कालांतराने तिला बरं वाटू लागलं होतं. गेल्या दशकभरात तिला पहिल्यांदाच बरं वाटू लागलं होतं. तिची सर्व लक्षण नाहिशी झाली होती. दोनच महिन्यात तिची इतर सर्व औषधं बंद करता आली होती. ही औषधं ती किशोर वयापासून घेत होती. \n\nपाच महिन्यानंतर तिला PMDD असल्याचं निदान करण्यात निश्चित झालं होतं. तिला गर्भाशय काढून टाकण्याचा (हिस्ट्रेक्टॉमी) पर्याय देण्यात आला. \n\nल्युसीला आणखी एक मूल हवं होतं. पण आणखी एक मूल होऊ देण्याची तिची इच्छा डळमळू लागली होती. \n\nती सांगते, \"दुसरं मूल हवं असेल तर मला हे इंजेक्शन बंद करावे लागणार होते. म्हणजे मासिक पाळी परत सुरू होणार. म्हणजे आणखी सगळा त्रास पुन्हा सुरू होणार होता. ते माझ्यासाठी अशक्य होतं. माझ्या मनात पुन्हा आत्महत्येचे विचार येणार होते. सगळं काही भीतीदायक होतं.\"\n\nल्युसीने तिच्या पतीशी चर्चा केली. त्याने ल्युसीला पाठबळ दिलं. पण त्याने तिला सांगितलं की तिनं हा निर्णय काळजीपूर्वक घ्यावा, कारण तिला मुलं होणार नाही शिवाय इंजेक्शनने बंद केलेली मासिक पाळी कायमची बंद होणार होती. \n\nत्यानंतर दोघांनी एकत्र बसून ल्युसीला किती प्रकारचे त्रास झाले याची यादी बनवली. ही यादी 42 इतकी झाली. \n\nती म्हणते, \"ही यादी पाहिल्यानंतर मी हे पुन्हा सोसू शकणार नाही, याची जाणीव झाली. खरंतर सर्वसामान्य आयुष्य म्हणजे काय असतं हे मी कधी अनुभवलचं नव्हतं. आमच्या आयुष्यात झालेला बदल आम्ही दोघं पाहात होतो.\"\n\nगर्भाशय काढून टाकण्याच्या निर्णायापर्यंत ती आली होती, तोवर तिच्यात पुन्हा जुनी लक्षणं दिसू लागली. \n\n\"लक्षणं पुन्हा दिसू लागली. आत्महत्या करण्याचे विचार पुन्हा माझ्या मनात येऊ लागले होते. इंजेक्शन काम करू लागले नव्हते. त्यामुळे ती वारंवार घ्यावीशी वाटत होती. मला या इंजेक्शनच व्यसन जडू लागलं होतं.\"\n\nल्युसीच्या स्त्रीरोग तज्ज्ञांनी तिला सांगितलं इंजेक्शन काम करत नाहीत, असं होणार नाही. याचा अर्थ PMDDची निदान चुकलं आहे आणि तिनं पुन्हा गर्भधारणा रोखण्याची जुनी औषध घ्यावीत.\n\nयावेळी तिला इंजेक्शन देणाऱ्या नर्सने तिला दुसऱ्या एका जनरल प्रॅक्टिशरला दाखवण्याचा..."} {"inputs":"...ल्ल्याच्या डब्याची प्रवासी क्षमता 72 आहे. याचा अर्थ रेल्वेने श्रमिक स्पेशल ट्रेनकरता क्षमतेपेक्षा कमी प्रवासी नेल्याने होणारं नुकसानही झेललं. \n\nश्रमिक ट्रेन परत येताना रिकामी येत आहे. मात्र रेल्वेने त्यासाठी शुल्क आकारलेलं नाही. सबसिडी या तिकिटांवर लागू आहे, ट्रेन पूर्ण प्रवासी क्षमतेनिशी धावत नाही. या तिन्ही गोष्टी बघता रेल्वेचा दावा आहे की, त्यांच्याकडून 85 टक्के सबसिडी दिली जात आहे.\n\nकाँग्रेस प्रशासित राज्यांनीच कामगारांकडून भाडं वसूल केलं?\n\nकेवळ काँग्रेस प्रशासित राज्यांमध्येच स्थलांतरित काम... उर्वरित लेख लिहा:","targets":"की मजुरांच्या प्रवासाचं भाडं सरकार भरेल. \n\nत्यांनी हे सांगण्याआधीच मध्य प्रदेशात स्थलांतरित कामगारांना घेऊन येणाऱ्या ट्रेन्स दाखल व्हायला सुरुवात झाली होती. नाशिकहून भोपाळसाठी ट्रेन रवाना झाली होती. \n\nगैरभाजप शासित राज्यं\n\nकाँग्रेस आघाडीचं सरकार असणाऱ्या झारखंडमध्ये स्थलांतरित कामगारांकडून शुल्क वसूल करण्यात आलं. केरळहून झारखंडला आलेल्या कामगाराने प्रवासाकरता 875 रुपये भरल्याचं सांगितलं. \n\nकेरळमधल्या तिरुवनंतपुरमहून झारखंडमधल्या जसीडीह इथे पोहोचलेल्या कामगारांनी तिकिटाचे पैसे दिल्याचं सांगितलं. बीबीसीचे सहयोगी पत्रकार रवी प्रकाश यांनीही 4 मे रोजी झारखंडमध्ये पोहोचलेल्या ट्रेनमधील कामगारांनी तिकीटाचे पैसे स्वत:च दिल्याचं सांगितलं. \n\nकाँग्रेसशासित राजस्थानातील कोटामधून निघालेल्या ट्रेनसाठी कामगारांकडून शुल्क घेण्यात आल्याचं स्पष्ट होतं आहे. सोशल मीडियावर तिकिटाचे फोटो शेअर केले जात आहेत. त्यात 740 रुपये रक्कम मोजावी लागल्याचं दिसत आहे. \n\nबीबीसी हिंदीचे सहकारी पत्रकार मनोहर मीणा यांनी उत्तर पश्चिम रेल्वेचे जयपूर डिव्हिजनचे डीआरएम मंजुषा जैन यांच्याशी बातचीत केली. त्यांनी सोशल मीडियावरील गोष्टी फेटाळल्या. राजस्थानमधून सुटलेल्या ट्रेन्समधील कामगारांचं शुल्क राजस्थान सरकारने जमा केलं होतं. विशेष ट्रेनचं शुल्क प्रवाशांकडून घेतलेलं नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nहे काँग्रेसचं राजकारण आहे का? \n\nज्येष्ठ पत्रकार राधिका रामासेशन सांगतात, की सोमवारच्या (4 मे) घटनाक्रमावरून हे स्पष्ट दिसून आलं, की भाजप सरकार दबावाखाली आलं आणि सावरासावरीचा प्रयत्न सुरू झाला. काँग्रेसवर भूमिका न घेण्याचा ठपका अनेकदा ठेवला जातो, यावेळी मात्र त्यांनी हा मुद्दा चांगलाच लावून धरला, असं राधिका यांना वाटतं. \n\nयामध्ये राजकीय दबावापेक्षाही गोंधळाचा प्रकार जास्त दिसून येतोय, असं राजकीय विश्लेषक प्रदीप सिंह यांचं म्हणणं आहे. \n\nते म्हणतात, \"राज्यं सरकार पहिल्यांदा बसमधून स्वखर्चानं लोकांची वाहतूक करायला तयार होती, मात्र आता ट्रेनचं भाडं भरायला मात्र नकार देत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारपुढेही मजुरांकडून प्रवास भाडं घ्यायचं की नाही, असा प्रश्न उभा राहिला. त्यानंतर भाडं घेण्याची सूचना करण्यात आली. अर्थात, परिस्थिती जोपर्यंत सुधारत नाही, तोपर्यंत भाडेवसुली करणं चुकीचं आहे. \n\nसरकारनं केलं होतं भाडेवसुलीचं समर्थन \n\nरेल्वे प्रवासाचं सरासरी भाडं 800 रुपये..."} {"inputs":"...ल्समधून येणाऱ्या उर्जेपैकी एक चतुर्थांश उर्जा असते,\" अलिस्टर रेनॉल्ड्स सांगतात. रेनॉल्डस हे सायन्स-फिक्शन लेखकही आहेत. \n\n\"त्यामुळे मंगळाच्या कक्षेबाहेर पडून आणि गुरू आणि शनीच्या प्रदेशात प्रवेश करेपर्यंत, सौर उर्जेचा परिणामकारक वापर करण्यासाठी म्हणून तुम्हाला विशाल संग्राहक क्षेत्र उभारावीच लागतात, पण माझ्या दृष्टीने ही काही फार मोठी समस्या नाही,\" असं ते म्हणाले. \n\nवसाहतीच्या दृष्टीने विचार करता कार्बनेशियस अशनी हा वसाहत करण्यासाठी आदर्श ठरू शकतो, कारण त्यावर अनेकदा १० टक्के पाणी असते. \n\n\"अवका... उर्वरित लेख लिहा:","targets":"वास हा कित्येक महिन्यांचा असू शकतो, त्यामुळे आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास, त्या अशनीवर ती परिस्थिती हाताळावी लागेल, एल्वीस सांगतात. \n\nअशनीवर वसाहतींसमोर असलेल्या आव्हानांपैकी बरीचशी आव्हाने ही चंद्रावर उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित तळासमोरच्या आव्हानांसारखीच आहेत. \n\nगुरुत्वाकर्षणाच्या व्यतिरिक्त अंतर हे एक मोठं आव्हान असणार आहे. चंद्र आणि International Space Station तुलनेने जवळ आहेत. International Space Stationचं चंद्रापासूनचं जवळचं अंतर २, २५, ६२३ मैल (३,६१,००० किमी) दूर इतकं आहे. तर International Space Station पृथ्वीच्या वातावरणातच आहे. दुसरीकडे, अशनीचा पट्टा हा अंदाजे १६० दशलक्ष मैल (२५६ दशलक्ष किमी) दूर आहे. \n\nकोणत्याही अशनीवर वसाहतींसाठी अंतर्गत व्यवस्था आणि स्वयंपूर्णता असणं गरजेचं आहे. कारण पृथ्वीवरून मिळणारी मदत ही अतिशय मर्यादित स्वरूपाची असेल. \n\n\"तिथंपर्यंत जाण्यायेण्याचा प्रवास हा कित्येक महिन्यांचा असू शकतो. त्यामुळे आणीबाणीचा प्रसंग उद्भवल्यास, त्या अशनीवरच ती परिस्थिती हाताळावी लागेल. त्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात माणसांची गरज भासेल, तुम्ही तिथे फक्त गेला आणि राहिला असं होणार नाही,\" एल्वीस सांगतात. अशनीवरून पृथ्वीपर्यंत अगदी साधा संदेश पाठवण्यासाठीही तासभर लागू शकतो, ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली. \n\nअशनीवर वसाहतींची उभारणी तांत्रिकदृष्ट्या व्यवहार्य वाटत असली, तरी त्यामध्ये अनेक अभियांत्रिकी आव्हानं आहेत. त्याऐवजी, स्वयंचलित प्रणाली आणि ड्रोन्सच्या सहाय्याने अशनीवर दूरूनच खाणकाम करता येण्याची शक्यता कितीतरी जास्त आहे. \n\nमंगळावर तळ उभारण्याचा एक पर्याय यासाठी पुरक ठरू शकतो, ज्याचा वापर अशनीवरील खाणकाम प्रणालींचे समन्वय करण्यासाठी केला जाऊ शकतो. \n\n\"मंगळ आणि चंद्र हे गुरुत्वाकर्षणाच्या दृष्टीने जास्त योग्य आहेत. त्याचबरोबर तिथे अस्तित्वात असलेल्या भूमिगत बोगद्यांचा वापर करुन किरणोत्सर्गापासून रक्षणही होऊ शकतं,\" मॅक म्हणतात. आताच्या घडीला मानवनिर्मित अर्धा डझन उपग्रह संपर्कासाठी वापरू शकता. शिवाय तिथल्या पर्यावरणाचा अभ्यासही काळजीपूर्वकरीत्या झाला आहे. \n\nकाही अशनी असे आहेत, जे सूर्याच्या भवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात. हे करत असताना त्यांचा मार्ग पृथ्वी आणि मंगळाच्या जवळ येतात. या अशनींमध्ये पोकळी तयार करून ते वहातुकीचा पर्याय म्हणून वापरले जाऊ शकतात आणि शिवाय किरणोत्सर्गापासून..."} {"inputs":"...ळ साडे सात लाख अशी परिस्थिती आहे. \n\nयंदा लेखी परीक्षा होणार नसल्याने दहावीतून अकरावीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे साहजिकच यंदा प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार आहे.\n\nमहाराष्ट्रात अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून होतात. म्हणजेच विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी शिक्षण विभागाच्या उपसंचालक कार्यालयाकडून येणारा प्रवेश अर्ज भरावा लागतो. या प्रवेश अर्जात विद्यार्थ्यांना महाविद्यालये प्राधान्यक्रमानुसार निवडता येतात.\n\nप्रत्येक महाविद्यालय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"षा द्यावी लागेल. यामुळे पुन्हा नव्याने वाद निर्माण होऊ शकतो.\"\n\nते पुढे सांगतात, \"शिक्षण विभाग सर्व बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश परीक्षा घेणार असेल तरच हा निर्णय योग्य ठरेल असं मला वाटतं. पण केंद्रीय बोर्डाने त्यांचा निर्णय आधीच जाहीर केला आहे.\"\n\nपरीक्षा घेऊ नयेत म्हणून बोर्डाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती.\n\n\"एक वर्ष शिक्षण विभागाने आणि राज्य शिक्षण मंडळाने काय केले? वर्षभरात याची तयारी का केली नाही?\" असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.\n\nदहावीच्या या विद्यार्थ्यांची परीक्षा गेल्यावर्षीही होऊ शकलेली नाही. म्हणजे नववीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांनी दहावीच्या वर्गात प्रवेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आकलन आणि गुणवत्ता शिक्षणाकडे भर द्यायला हवा असंही शिक्षक सांगतात.\n\nजिल्हा परीषद शाळेचे शिक्षक भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"मोठी आपत्ती येते तेव्हा काही पिढ्यांना ते भोगावे लागते. कोरोनाची रुग्णसंख्या कमी झाली आणि ही परिस्थिती निवळली तर प्रवेश परीक्षा घेण्यासही हरकत नाही.\"\n\n\"परीक्षा आणि मूल्यमापन नसेल तर विद्यार्थी अभ्यास करत नाहीत किंवा गांभीर्याने घेत नाहीत हे वास्तव आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आणि समजून घेण्याची उमेद ही परीक्षांमुळे असते. पण आता परिस्थिती अपवादात्मक आहे. वर्ष उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना आवश्यक तेवढे शिक्षण देता आलेले नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संकल्पना स्पष्ट झाल्या आहेत का? विषय समजला आहे का? यासाठी आगामी काळात सखोल काम करावे लागणार आहे,\" असंही त्यांनी सांगितले.\n\nशिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मात्र यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे स्पष्ट केले. \n\nअकरावी प्रवेशासाठी कोणते पर्याय उपलब्ध?\n\n 1. शाळांना जोडलेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश (ज्युनियर कॉलेज)\n\nराज्यातील अनेक शाळांचे कनिष्ठ महाविद्यालय सुद्धा आहेत. म्हणजेच शाळेच्या कॅम्पसमध्ये किंवा काही ठिकाणी स्वतंत्र असे कनिष्ठ महाविद्यालय आहेत.\n\nनियमानुसार, विद्यार्थी दहावीचे शिक्षण घेत असलेल्या संस्थेचेच कनिष्ठ महाविद्यालय असल्यास त्याठिकाणी प्रवेशासाठी विद्यार्थ्याला प्राधान्य देण्यात येते.\n\nयासाठी 10-20 टक्के इंटरनल कोटा आहे. तेव्हा अशा शाळेतील विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेच्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असल्यास त्यांच्यासाठी..."} {"inputs":"...ळं करणं योग्य नाही, विदर्भ महारष्ट्रात घेतल्यास नागपूरचं महत्त्व कमी होईल आणि बेळगाव हा कर्नाटकसाठी (तत्कालीन म्हैसूर) आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, असं त्या अहवालात म्हटलं होतं. मुंबई केंद्रशासित ठेवायचं आणि म्हैसूर राज्य निर्माण करण्यासाठी मुंबई प्रांतातील बेळगाव, कारवार, धारवाड आणि बिजापूर हे जिल्हे तिकडे टाकायचे, अशी शिफारस अहवालात करण्यात आली होती. \n\nत्यामुळे सहाजिकच आयोगाच्या शिफारशींविरोधात बेळगाव, कारवार भागात प्रचंड असंतोष पसरला. मुंबईसह संपूर्ण महराष्ट्रात आणि विशेषतः सीमाभागात तीव्र ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िप्पाणीमध्ये दंगल उसळली. कमळाबाई मोहिते या तरूण मुलीच्या कडेवर लहान मुलगी होती. पोलिसांनी या कमळाबाईवर गोळी झाडली आणि त्या मृत्यूमुखी पडल्या. असे पाच हुतात्मे गोळीबारात शहीद झाले. सुंयक्त महाराष्ट्रासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या 105 हुतात्म्यांमध्ये हे 5 हुतात्मे आहेत.\"\n\nआष्टेकर सांगतात, \"9 मार्च 1956 रोजी लोकमान्य टिळकांचे नातू जयंत टिळक यांच्या नेतृत्त्वाखाली बेळगावमध्ये सत्याग्रह करण्यात आला. या सत्याग्रहात हजारो नागरिकांची भाग घेतला. त्यांना 1 दिवसापासून ते 9 महिन्यांपर्यंत शिक्षा झाल्या. वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये हजारो सत्याग्रही डांबण्यात आले. मात्र, त्याचा काहीही परिणाम झाला नाही आणि 1 नोव्हेंबर रोजी राज्य पुनर्रचना झाली.\"\n\nबेळगावमधील कर्नाटक विधानसभेची इमारत.\n\n1 नोव्हेंबर 1956 रोजी सौराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि मुंबई असा सर्व प्रदेश एकत्र करून द्विभाषिक राज्य स्थापलं. मात्र, बेळगावला वगळण्यात आलं. त्याच दिवशी म्हैसूर राज्याचीही निर्मिती झाली. बेळगाव कारवार हा भाग म्हैसूर राज्यात गेला. \n\n1956 आणि 1958 साली जे सत्याग्रह झाले त्यामध्ये 23 मार्च 1956 रोजी सत्याग्रहींपैकी एक खानापूरचे नागप्पा भुसूरकर त्यांचा मृत्यू झाला. 10 मे 1956 रोजी बाळू निलजकर यांचाही मृत्यू झाला. त्यानंतर 1958 साली झालेल्या सत्याग्रहात चिकोळी तालुक्यातील गोपाळ चौगुले हे मरण पावले. असे हे सुरुवातीचे 8 सत्याग्रही आहेत. \n\nआष्टेकर सांगतात, \"मुंबई-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण झाले. त्यांनी 25 जून 1957 रोजी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला. त्यात ते म्हणाले की खेडे घटक, भाषिक बहुसंख्या, भौगोलिक संलग्नता आणि लोकेच्छा या चतुःसूत्रीनुसार बहुभाषिक मराठी असलेली 814 गावं म्हैसूर राज्यातून काढून महाराष्ट्राला देण्यात यावी आणि महाराष्ट्रात असलेली सोलापूर, जत, अक्कलकोट, गडहिंग्लज, या भागात असलेली काही कानडी भाषिक खेडी तत्कालीन म्हैसूर द्यावी, अशी मागणी केली. मात्र, केंद्राने त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि तो प्रश्न तसाच प्रलंबित राहिला.\" \n\nत्यानंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यात गुजराती बोलणाऱ्यांचं गुजरात आणि मराठी बोलणाऱ्यांचं महाराष्ट्र अशी दोन राज्यं निर्माण झाली.\n\nबेळगाव\n\nआष्टेकर म्हणतात, \"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि महाराष्ट्र आणि गुजरात असे दोन राज्य तयार झाले...."} {"inputs":"...ळगावकर यांचं निरीक्षण आहे.\n\n'कमी पावसाचा पिकांना आणि शेतकऱ्यांना फटका'\n\n\"समजा दरवर्षी 100 दिवस पाऊस पडतो, पण 100 दिवसातला पाऊस 40 दिवसांतच पडला तर? अशा प्रकारामुळे पिकांवर वाईट परिणाम होतो,\" असं ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ बुधाजीराव मुळीक सांगतात.\n\nखरीप हंगामातल्या पेरण्या साधारण 7 जूनच्या दरम्यान सुरू होतात. या हंगामात उडीद, मुग, करडई, मटकी, तूर याची पेरणी होते. पण पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ही अशी पिकं घेण्याचं टाळलं आहे. काहींनी पेरणी केली असली तरी ते उगवणं अवघड आहे, असंही त्यांनी सांगितलं. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऊळगावकर यांचं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ळच भाजपचं कार्यालय आहे. आसपास मुस्लीमबहुल भाग आहे. अशात या हिंसाचारानंतर दंगली होण्याचीही शक्यता होती. \n\nप्रा. चतुर्वेदी म्हणतात की \"रोड शोसाठी भाजपचे कार्यकर्ते एकत्र झाले होते. पण प्रश्न हा आहे की इतर पक्षांचे कार्यकर्त्यांना का गोळा होऊ दिलं? प्रशासन हा हिंसाचार थांबवू शकत होतं.\"\n\nत्यांचं म्हणणं आहे की हा हिंसाचार उत्स्फूर्त नाही तर पूर्वनियोजित वाटतो. पण या घटनेने दोन्ही पक्षांना काही अतिरिक्त फायदा होणार नाही. \n\nही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की विद्यासागरांच्या मूर्तीच्या तोडफोडीला तृणमूल... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यवसायातही त्यांचा दबदबा आहे. त्यापैकी काही अब्जाधीश आहेत आणि त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्रं आहेत.\"\n\nतृणमूल काँग्रेस आणि भाजप या मुद्द्यांना आपल्या पद्धतीने जनतेपर्यंत घेऊन जाताना दिसत आहे. या गोष्टीचा परिणाम बंगालवर काय होईल यासाठी आपल्याला 23 मे'चीच वाट पाहावी लागणार आहे. \n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...ळजी घेतली जाईल, अशी आशा आम्हाला वाटते.\"\n\nहवेचं प्रदूषण आणि कोव्हिड-19 यासंबंधी इटलीतल्या युनिव्हर्सिटी ऑफ सिएन्नामध्ये आणि डेन्मार्कमधल्या अॅरहस युनिव्हर्सिटीमध्येही एक संशोधन करण्यात आलं आहे. इटलीच्या उत्तरेकडच्या भागात प्रदूषणाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि कोव्हिड-19 मुळे मृत्यू होण्याचं प्रमाणही याच भागात सर्वाधिक आहे. या दोघांमध्येही संबंध असल्याचं या विद्यापीठांनी केलेल्या अभ्यासात आढळून आलं आहे.\n\nइटलीच्या उत्तरेकडच्या लोम्बार्डी आणि ईमिलिया रोमॅग्ना या दोन प्रांतांमध्ये कोव्हिड-19 चा मृत्यूद... उर्वरित लेख लिहा:","targets":"िफोर्नियामध्ये एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात असं आढळलं की हवेचं प्रदूषण जास्त असणाऱ्या भागांमधल्या लोकांमध्ये या आजारामुळे मृत्यू होण्याची शक्यता दुप्पट असते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ळणं कठीण होतं,\" असं निरीक्षण धारासूरकर नोंदवतात. \n\nपण परभणीत पाण्याची ही समस्या का उद्भवली?\n\nकृत्रिम पाणीटंचाई\n\nजलमित्र फाउंडेशनचे संस्थापक डॉ. राजगोपाल कलानी सांगतात, \"परभणीचा पाण्याचा प्रश्न पाण्याच्या कमतरतेमुळं नाही तर पाण्याचं वितरण व्यवस्थितरीत्या होत नसल्यामुळं आहे. ही एक प्रकारची कृत्रिम पाणीटंचाई आहे.\" \n\n\"परभणीला ज्या पाणी पुरवठा व्यवस्थेद्वारे पाणी पुरवठा केला जातो ती जुनी झाली आहे. तिचं डिजाईन 33 वर्षांसाठीचं होतं. अजूनही ही व्यवस्था पूर्ण झालेली नाही. बंधाऱ्याची उंची वाढवणं, पाइपलाइन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा योजना 15 वर्षांपूर्वीच कोसळली आहे. सध्या जी योजना कार्यरत आहे ती 1.25 लाख लोकांचा विचार करून आखण्यात आली होती. आता परभणीची लोकसंख्या अंदाजे 3.5 लाख आहे. त्यामुळे या योजनेवर तणाव येत आहे. टाक्या तितक्याच आहेत, पाइपलाइन तशीच आहे पण लोकसंख्या वाढली.\" \n\n\"वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन सध्या प्रशासनातर्फे काम केलं जात आहे. येलदरीहून पाणी येण्यासाठी नवी पाइपलाइन टाकली जाणार आहे तसेच टाक्यांची संख्या वाढवता येईल. काही ठिकाणी अंडरग्राउंड पाइपलाइन दुरुस्त केली जात आहे,\" असं पठाण सांगतात. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ळपास 20 वर्षांपासून माझे त्यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. दिल्लीत पक्षाचे सरचिटणीस असताना मी अनेकदा त्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. ते दरवर्षी दिवाळीत फोन करून मला शुभेच्छा द्यायचे. ते उत्तम पाहुणचार करायचे. ते तुमची काळजी घेतात. \n\nसकाळची वेळ होती. आम्ही अहमदाबादहून एका छोट्या हेलिकॉप्टरमध्ये बसून रवाना झालो. हेलिकॉप्टरमध्ये चौघा जणांसाठी जागा होती. मात्र, आम्ही पाच जण होतो. \n\nत्यावेळी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेणं, रंजक अनुभव असायचा. मोदी त्यांना जे म्हणायचं आहे ते अत्यंत कणखरपणे आणि स्पष्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेली आहे. मी नकार दिला आणि त्याऐवजी ट्रॅक्टरनं परतणं पसंत केलं. \n\nत्यांनी या मुलाखतीचं प्रसारण थांबवण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. आम्ही ती संपूर्ण मुलाखत दाखवली. उलट आमच्या एडिटरने त्या मुलाखतीतून एक प्रोमोसु्दधा बनवला. त्या म्हटलं होतं, 'मुलाखत म्हणजे मौन.' ही मुलाखत एवढी गाजेल, असं मला अजिबात वाटलं नव्हतं. \n\nत्या मुलाखतीनंतर आजतागायत नरेंद्र मोदी माझ्याशी बोलले नाहीत. मी त्यांचे कार्यक्रम कव्हर केले. त्यांच्या कार्यक्रमासाठी अमेरिकेतही गेलो. मात्र, फक्त एकदाच जेव्हा आम्ही एका सार्वजनिक स्थळी समोरा-समोर आलो त्यावेळी त्यांनी मला नमस्कार केला होता. \n\nआज माझ्या मनात नरेंद्र मोदींविषयी कुठलीही कटू भावना नाही. तशी ती कधीच नव्हती. आजही जर मी त्यांना भेटलो तर मी पुन्हा तेच करेन - त्यांना प्रश्न विचारेन.\n\nराजदीप सरदेसाई\n\n(राजदीप सरदेसाई यांनी NDTV आणि CNN-IBN साठी नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली होती. आज ते इंडिया टुडे समुहात कन्सल्टिंग एडिटर आहेत.) \n\nनरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मी अनेकवेळा त्यांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मात्र, सप्टेंबर 2012 साली मी घेतलेली त्यांची शेवटची मुलाखत संस्मरणीय ठरली. त्यावेळी त्यांनी मला बसमध्ये खाली बसवलं होतं. ते चिडलेले वाटत होते आणि पत्रकारांविषयी एकप्रकारची सावधगिरी बाळगत असल्याचं जाणवलं. ही मुलाखत पत्रकारितेचा उत्तम नमुना असल्याचं आकार पटेल यांनी म्हटलं होतं. \n\nमी त्यांची पहिली मुलाखत घेतली होती 1990 साली. रथयात्रेदरम्यान. त्यावेळी त्यांनी पांढरा शुभ्र सदरा घातला होता. ते टीव्हीचे सुरुवातीचे दिवस होते. मोदी एक कणखर आणि प्रभावी संवाद कौशल्य असलेली व्यक्ती म्हणून उदयास आले.\n\n2001 सालची घटना आहे. 9\/11 हल्ल्याला तीन-चार दिवस झाले होते आणि आम्ही दहशतवादावर एक शो करत होतो. प्रमोद महाजन यांनी सरकारमध्ये असल्यामुळे कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. मी शास्त्री भवनात नरेंद्र मोदी यांना भेटलो आणि त्यांनी त्या डिबेट शोमध्ये सहभागी व्हायला तात्काळ होकार दिला. ते मला असंही म्हणाले की, 'तुम्ही हा विषय घेतला, हे उत्तम आहे.'\n\nत्याकाळी नरेंद्र भाई कायम उपलब्ध असायचे. कुठल्याही प्रश्नासाठी त्यांच्याकडे उत्तर असायचं. त्यांनी कधीच मुलाखतीपूर्वी प्रश्न मागावले नाही. हल्ली अनेक मुलाखती PR असल्यासारख्या वाटतात. PR-पूर्व काळात मोदी यांची मुलाखत घेणं, आनंददायी अनुभव असायचा. \n\nनवदीप..."} {"inputs":"...ळवला. \n\nत्यांच्या जन्माचे रेकॉर्ड पूर्व लंडनमध्ये एका कार्यालयात होते. तिथं जाऊन त्यांच्या भाचीनं ते आणले. त्या रेकॉर्ड्सवरून त्यांची जन्मतारीख 8 मे 1904 आहे हे समजलं. \n\nत्यांचा जन्म दक्षिण अफ्रिकेतल्या अॅडलीडमध्ये झाला. काही वर्षांनंतर त्यांचं कुटुंब केप टाउनला गेलं. ते कधी शाळेत गेले नाही, त्यामुळं त्यांना लिहिता वाचता आलं नाही. \n\nपण त्या गोष्टीचं त्यांना फारसं दुःख नाही. उलट ते आपल्या लहानपणीच्या इतर आठवणींमध्ये रमतात. \n\n\"लहानपणी मला सकाळी उठून फिरायला जायला आवडायचं. मी गुलेलनं पक्षी मारायचो.... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांना रोजच्या जेवणात मटण आवडतं पण ते भाज्या देखील भरपूर खातात.\"\n\nब्लॉम यांना सकाळी साडेचारला उठून काम करण्याची सवय होती पण आता ते निवांत उठतात. त्यांची सर्व कामं ते स्वतःच करतात. त्यांना शूज घालण्यासाठी थोडा त्रास होतो इतकंच. दाढी करण्यासाठी ते त्यांच्या नातवाची मदत घेतात. \n\n\"मी आता काही फारसं काम करत नाही. मला शिडीवर पण चढता येत नाही. मी दिवसभर घरीच बसून असतो. पण टीव्हीवर येणारे 'फालतू' कार्यक्रम पाहायला माझ्याकडे वेळ नसतो,\" असं ब्लॉम सांगतात. \n\nटीव्ही पाहण्याऐवजी ते घराबाहेर बसतात, तंबाखू काढतात, कागदाची सुरळी करून त्यात तंबाखू भरतात आणि पुन्हा एकदा त्या 'सैतानाच्या अमलाखाली' येऊन पिल्सचा एक झुरका मारतात. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ळस अशी झाडं लावली तर सध्या जाणवते आहे अशी ऑक्सिजनची कमतरता कधीही जाणवणार नाही असंही ठाकूर म्हणाल्या. आश्चर्य म्हणजे त्यांनी हे विधान जेव्हा त्या भोपाळच्या एका हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन कॉन्स्नट्रेटर्स प्रदान करण्याच्या कार्यक्रमात बोलत होत्या.\n\n\"आपण जर देशी गायीचं गोमूत्र सेवन करत राहिलो तर फुफ्फुसांना कोणताही संसर्ग होणार नाही. मला खूप वेदना होतात, पण तरीही मी रोज गोमूत्राचं सेवन करते. त्यामुळेच मला कोरोनाची कोणती औषधं घ्यावी लागत नाहीत आणि मला संसर्गही होत नाही,\" असं प्रज्ञा ठाकूरांनी स्पष्टपणे स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्या अतर्क्य आणि अवैज्ञानिक विधानांसोबतच इतर मोठ्या नेत्यांची विधानही गाजली. देशाचं आणि राज्यांची सरकारं डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांचे टास्क फोर्स तयार करुन कोरोनाशी लढत असतांना ज्या 'सायंटिफिक टेम्पर' म्हणजे वैज्ञानिक धारणेची आवश्यकता आता सर्वात जास्त आहे, ती काही मोठ्या नेत्यांकडून का दाखवली गेली नाही, हा प्रश्न आहे. ती धारणा दाखवली गेली पाहिजे अशी अपेक्षा मोहन भागवतांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. \n\nआसामचे नवे मुख्यमंत्री आणि ईशान्येतले भाजपाचे मोठे नेते हेमंत बिस्वा शर्मा यांनी निवडणूक प्रचारादरम्यान एका मुलाखतीत मास्क घालण्याची गरज नाही असं बेधडक विधान केलं होतं कारण त्यांच्या मते आसाममध्ये कोरोना मर्यादेत रोखला गेला आहे. त्यांच्या या विधानावरही टीका झाली कारण संसर्ग रोखण्यासाठी मास्क अत्यावश्यक आहेच, पण आता दोन मास्क घाला असा सल्ला आरोग्य मंत्रालयानंही दिला होता. \n\nकुंभमेळ्याच्या आयोजनावरही टीका झाली आणि संसर्ग पाहता हा उत्सव आवरता घ्यावा लागला. पण त्या दरम्यान उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंग रावत यांनी सहज म्हटलं की गंगामातेचा प्रवाह पवित्र आहे, तिच्या प्रवाहातच आशीर्वाद आहेत आणि त्यामुळे कोरोनाचा प्रश्नच नाही. पुढे उत्तराखंडसहित अनेक राज्यांमध्ये काय झालं हे सर्वांना माहिती आहे.\n\nकेंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि नितीन गडकरी यांनी बाबा रामदेव यांच्या 'कोरोनिल' या कोरोनाविरुद्धच्या कथित औषधाबद्दलच्या रिसर्च पेपरच्या प्रकाशनाला जाणं यावरुनही मोठी टीका झाली. अनेक डॉक्टर्सनी यावर उघड नाराजी व्यक्त केली. \n\nएकीकडे तज्ज्ञ गर्दी करु नका असा सल्ला देत असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आणि इतर नेत्यांच्या बंगालमधल्या मोठ्या गर्दीच्या सभांवरही टीका झाली. वैज्ञानिक धारणेच्या ते विरोधात होतं. मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणात या सरकारच्या आणि जनतेच्या या 'आत्मसंतुष्टते'वरही बोट ठेवलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ळा आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, वीज-पाणी-रस्ते असं सगळं आहे. पण तरी मंडळी गावाबाहेर का राहतात हे विचारल्यावर मुलांना शहरी संस्कार आणि चांगलं शिक्षण मिळावं अशी उत्तरं आली. \n\nपुढे असं सुद्धा कळलं की गावातल्या प्रत्येक घरातली एकतरी व्यक्ती परगावी नोकरीधंद्यानिमित्त गेलेली आहे. \n\nगावातल्या प्रत्येक अय्यंगार कुटुंबातल्या एकाची कुणाची तरी देशातल्या कुठल्या न कुठल्या शहरात बेकरी आहे. \n\nशेती, जेडीएस, मोदी, काँग्रेस, महागाई अशी आमची चर्चा सुरू होती. गावात मी आल्याची खबर एव्हाना गरिबांच्या वस्तीत सुद... उर्वरित लेख लिहा:","targets":"नं बनवलेल्या कॉफीचे पेले घेऊन आले. ज्यात 2-3 पेले चांदीचे होते, इतर स्टीलचे आणि एक प्लॅस्टिकचा यूज-अँड-थ्रो कप होता. \n\nसर्वांना कॉफी देऊन झाल्यानंतर तो प्लॅस्टिकचा कप पडवीत बसलेल्या त्या इसमास देण्यात आला. \n\nआता मात्र मला राहावलं गेलं नाही, मी थेट पडवी गाठली आणि त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. \n\nसोमशेखर असं त्यांचं नाव असल्याचं त्यांनी मला सांगितलं. \n\nसोमशेखर\n\nते शेतमजूर असल्याचं त्यांच्या बोलण्यातून मला समजलं. इतर शेतकऱ्यांना मी जे प्रश्न विचारले होते तेच त्यांना विचारायला सुरुवात केली. \n\nदबल्या आवाजात त्यांनी माझ्याशी बोलायाला सुरुवात केली. सुधन्वा सगळं काही अनुवाद करून मला सांगत होता. \n\nरोज रोजगार मिळतो, रेशन दुकानात धान्य मिळतं असं सगळं सांगून झालं. \n\nमुलं कुठे शिकतात असं विचारल्यावर मागच्या बाजूला इशारा करून गावातल्याच शाळेत शिकतात असं उत्तर दिलं. \n\nतुम्हाला शहरात जावंसं वाटत नाही का असं विचारल्यावर, गावात स्वतःचं घर आहे, रोजगार आहे. शहरात ते मिळेलच याची शाश्वती नाही, असं त्यांनी सांगितलं. \n\nआजही अस्पृश्यता\n\nही चर्चा सुरू असतानाच सुधन्वानं मला सांगितलं, गावातल्या दलितांना दलितांबाबतचे कायदे आणि हक्कांची फारशी माहिती नसते.\n\nअस्पृश्यतेच्या विषयावर इतर लोकांना विचार असं मी सुधन्वाला सांगितलं. पण लहान असल्यानं हे कुणी आपलं याबाबत फार ऐकून घेणार नाही असं तो म्हणाला.\n\nनाराजीच्या सुरात गावातली हीच गोष्ट आपल्याला अजिबात आवडत नाही, असं सुधन्वा पुटपुटला. लगेचच माझ्याकडे तोंड करून, लोकांच्या जातीच्या भावना गावांमध्ये टोकदार असतात. त्यांना त्यावरून दुखावून चालत नाही, असं मला म्हणाला.\n\nआमच्या दोघांची इंग्रजीमध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे हे सोमशेखर बघत होता, माजघरात बसलेल्या मंडळींकडेसुद्धा त्याचं लक्ष होतं. \n\nआमच्या चर्चेदरम्यान माजघरातली मंडळी आतूनच कानडीमध्ये काहीबाही सूचना त्यांना करत होती. मला कानडी येत नसल्यानं त्यांचं बोलणं काही कळत नव्हतं. पण त्यांचा एकंदर सूर मात्र गावाबद्दल सर्वकाही चांगलं सांग असाच होता हे माझ्या लक्षात आलं.\n\nसोमशेखर सर्वकाही चांगलंच सांगत होता. गावात काही त्रास आहे का याचं उत्तरही त्यानं चटकन 'नाही' असंच दिलं होतं.\n\nपण त्याच्या डोळ्यांमध्ये मात्र काही वेगळेच भाव होते. त्याला कदाचित व्यक्त व्हायचं होतं, पण भाषेनं अडसर आणला होता का? मला स्वतःला काही क्षणासाठी हतबल असल्यासारखं वाटलं. \n\nतुमचा..."} {"inputs":"...ळाच्या भरवशावर सरकार पाडण्याचे मनसुबे पहात असतील. तर, वेडगळपणाचे ठरेल. यातील काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. ठाकरे सरकार येवू नये म्हणून उघडपणे प्रयत्न करूनही आपलं कोणी काय वाकडं केलं या थाटात ते वावरत असतात. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. \n\nसरकार पाडणं म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातील काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवण्याचं काम गृह खात्याचं आहे. ते त्यांनी चोख पार पाडलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"शक्यता नक्कीच आहे,\" असं खोपडे पुढे म्हणाले. \n\nमात्र, माजी पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त झालेल्या एका अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर सांगितलं, \"पोलीस अधिकारी सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करतील असं होणं शक्य नाही. त्यामुळे यावर फारसा गांभीर्याने विचार करू नये.\" \n\nवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या \n\nमुख्यमंत्र्यांनी गेल्या काही दिवसात राज्यातील वरिष्ठ IPS पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ज्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून ओळख असलेल्या अधिकाऱ्यांना चांगल्या पोस्टिंग देण्यात आल्या नाहीत. उलट या अधिकाऱ्यांना तुलनेने दुय्यम ठिकाणी पाठवण्यात आलं. तर, फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जाणारे काही वरिष्ठ IPS अधिकारी अजूनही पोस्टिंगसाठी वाट पहात आहेत. त्यांना कोणतही पोस्टिंग देण्यात आलेलं नाही. \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना वरिष्ठ पत्रकार संजय जोग म्हणाले, \"गृहमंत्र्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला, असं म्हटलेलं नाही. पोलीस अधिकाऱ्यांचे राजकीय संबंध असतात. मात्र सरकार बदललेल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी नव्या सरकारसोबत काम करायला हवं असा अप्रत्यक्ष संकेत दिलाय.\" \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना साम टीव्हीचे संपादक निलेश खरे म्हणातात, \"महाराष्ट्राच्या प्रशासनिक इतिहासात गेल्या 10 वर्षामध्ये IPS लॉबीमध्ये दोन गट स्पष्टपणे पहायला मिळाले आहेत. हे दोन गट परस्परविरोधी कुरघोड्यांचं राजकारण करण्यासाठी म्हणून, राजकीय जवळीक साधताना पहायला मिळतात. याच जवळीकेचा परिणाम म्हणून गेल्या काळात राज्यातील सरकार उलथून टाकण्याचा प्रयत्न IPS लॉबीकडून झाला असा जो आरोप होतोय. त्यात जर तथ्य असेल तर त्यावर विश्वास ठेवणं शक्य होवू शकतं. कारण, ही IPS लॉबी गटा-तटाच्या राजकारणात बरबटली असल्याचं चित्र हे स्पष्टपणे महाराष्ट्रात पहायला मिळतंय.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ळात अनेक राज्यातील मुख्य सचिव निवृत्त झाले, तरीही अजॉय मेहता यांना प्रशासनात ठेवण्याच्या अट्टहासामुळे प्रशासकीय वर्तुळात नाराजी पसरली. \n\nमुंबईचे तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदलीही चर्चेचा विषय ठरली. फडणवीस सरकारच्या काळात परदेशी यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. \n\nकोरोना काळात मुंबईच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. रुग्णसंख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली असतानाच त्यांची बदली झाली. सध्या ते संयुक्त राष्ट्रात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे. त्यांच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"रोनाची साथ रोखण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना केल्या, मुंबई, पुणे या शहरात जंबो हॉस्पिटलची उभारणी केली. \n\nकोव्हिडसाठी टास्क फोर्स नेमणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. आता कोव्हिडची लस मोठ्या संख्येने जनतेपर्यंत पोहोचावी, यासाठीही टास्क फोर्सची स्थापना करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून परिस्थितीचा आढावा कायम घेत असतात. \n\nराज्याला उद्देशून संबोधन हे उद्धव ठाकरेंचं या काळातलं एक वैशिष्ट्य. वेळोवेळी राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी कोव्हिडच्या परिस्थितीची माहिती जनतेपर्यंत वेळोवेळी पोहोचवली. \n\nराज्याचा प्रमुख ही प्रतिमा ठसवायला या भाषणांची उद्धव ठाकरेंना मदत झाली. कधी सौम्यपणे तर कधी कडक शब्दात त्यांनी राज्याच्या जनतेला वेळोवेळी सूचना केल्या.\n\nया काळात ते घराच्या बाहेर निघत नाहीत, घरातून सगळं कामकाज पाहतात, अशीही टीका त्यांच्यावर वारंवार होत असते. पण मी मुंबईत राहून पूर्ण राज्यात पोहोचतो अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं.\n\nसुरुवातीच्या काळात पीपीई किट, खाटांची कमतरता, अशा अनेक कमतरता दिसून आल्या. \"हा व्हायरस आपल्याकडे येईल. संसर्ग झपाट्याने पसरेल. हे दिसत असूनही सरकारने पूर्वतयारी केली नव्हती. संभाव्य धोका ओळखूनही ठाकरे सरकार फारसं जागं झालं नव्हतं. \" अशी प्रतिक्रिया आयएमएचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली होती. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nरुग्णांची संख्या, बेड्सची कमतरता, अनलॉक सुरू झाल्यावर कोणत्या गोष्टी कधी उघडाव्यात यावरून वाद प्रतिवाद, आरोप- प्रत्यारोप झाले. विशेषत: मंदिरांच्या प्रश्नावरून राजकारण चांगलंच तापलं. \n\nकोरोना काळातल्या प्रशासनाबद्दल बोलताना महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे म्हणतात, \"उद्धव ठाकरे या संपूर्ण काळात प्रशासकाच्या किंवा राज्यकर्त्याच्या भूमिकेत येऊच शकले नाहीत. घरातले कर्ता पुरूष, वडीलमाणूस याच भूमिकेत राहिले. मात्र एक उत्तम धोरणकर्ता म्हणून त्यांचा अजिबात प्रभाव दिसला नाही. \n\nइतकं अनुभवी मंत्रिमंडळ असताना त्यांना अजॉय मेहतांवर अवलंबून रहावं लागलं. यामुळे सूत्रं प्रशासकाच्या हातात राहिल्यामुळे राज्यात अनेक प्रश्न निर्माण झाले. जिल्हापातळीवर कोव्हिड हाताळणीचा गोंधळ प्रशासकावर अवलंबून राहिल्यामुळे समस्या निर्माण..."} {"inputs":"...ळायला लागला होता. त्यातून मग मला अजून कष्ट करण्याची प्रेरणा मिळाली आणि व्हीडिओ एडिट करण्याचं तंत्र मी शिकले.\" \n\n\"अगोदर मी आयफोन आणि सेल्फी स्टिकच्या साहाय्याने व्हीडिओ शूट करायचे आणि वैयक्तिक लॅपटॉपवर त्याला एडिट करायचे. व्हीडिओची क्वालिटी गुणवत्ता उत्तम नसली तरी तेव्हा ती एक चांगली सुरुवात होती.\"\n\n\"नंतर व्हीडिओ शूट आणि एडिट करण्यासाठी माझ्या पतीनं मला डीएसएलआर कॅमेरा, व्हीडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर तसंच उत्तम प्रतीचं डेस्कटॉप मशीन भेट म्हणून दिलं. यामुळे अजूनच जिद्दीनं काम करण्याची प्रेरणा मला मिळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला आवडेल, असंही सांगतात.\n\n'लोकांनी स्वयंपाकाचा आनंद घ्यावा'\n\nस्वत:चा वेळ घालवण्यासाठी मी हेबर्स किचन सुरू केलं. कारण ऑस्ट्रेलियात नोकरी मिळवणं माझ्यासाठी अवघड काम होतं. पण आता यामुळे माझा फक्त वेळ जात नाही तर त्यामुळे मी व्यग्र असते. उत्तम शिक्षण देणारं हे एक वळण होतं.\n\nपाककृतींच्या साध्या व्हीडिओंच्या माध्यमातून लोकांनी स्वयंपाकाचा आनंद घ्यावा यासाठी त्यांना उद्युक्त आणि प्रेरित करणं, हे अर्चना यांचं ध्येय आहे. \n\nअर्चना यांच्या यशाची चतुःसूत्री\n\n1. पाठिंबा महत्त्वाचा : 'माणसाच्या हृदयाचा मार्ग हा त्याच्या पोटातून जातो,' अशी एक म्हण आहे. तसंच माझे पती फूडी असल्यानं त्यांनी मला स्वयंपाकासाठी प्रेरित केलं.\n\n2. पाककृतीसाठी लागणारा वेळ :इडली, डोसा, डाळ, रस्सम, सांबार, करी, पुलाव हे पदार्थ मी एका दमात बनवते. कारण त्याची आता सवयच झाली आहे. पण केक आणि पक्वान्न यांसारख्या पाककृतींमध्ये परफेक्शन येण्यासाठी दोन-तीनदा प्रयत्न करावे लागतात.\n\n3. कुकिंग प्लॅन : आम्ही सुरुवात केली तेव्हा प्रयोग करण्यासाठी आमच्याकडे खूप वेळ होता. त्यानुसार त्यात काही बदलही करता येत होते. पण आता माझ्याकडे खूप कमी वेळ असतो. कारण पाककृती बनवताना मला माझी स्वत:ची पद्धत वापरायची असते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे वाचकांच्या गरजेला प्रतिसादही द्यायचा असतो.\n\n4. आठवड्याचं वेळापत्रक : मी आणि माझे पती विचारविनिमयातून आठवडाभरासाठीच्या पाककृती ठरवतो. एका आठवड्यापूर्वीच आम्ही पाककृतींचा प्लॅन बनवतो आणि तसं वेळापत्रक ठरवतो.\n\nहेबर्सची टीम \n\nआमची टीम खूपच लहान आहे. मी आणि माझे पती ऑस्ट्रेलियातून हेबर्स किचनचं काम पाहतो. तसंच माझी मैत्रीण श्रीप्रदा मुंबईतून मला आमचं फेसबुक पेज हाताळण्यासाठी मदत करते. कारण वेळेतल्या फरकासोबत जुळवून घेणं मला खूप अवघड गेलं असतं.\n\nपहिला व्हीडिओ : उडुपी खाद्यप्रकारातली मेंथी तांबळी ही माझी पहिली पाककृती होती. व्हीडिओ शूट करणं, त्याला एडिट करणं आणि त्यात असणारी प्रकाशाची भूमिका याचं आम्हाला काहीही ज्ञान नव्हतं. पण लहानपणापासूनच पनीरची पाककृती माझी ऑल टाईम फेवरेट आहे.\n\nसर्वाधिक व्ह्यूज मिळालेला व्हीडिओ : आतापर्यंत सर्वांत जास्त प्रतिसाद मिळालेली पाककृती रसगुल्ला ही आहे. रसगुल्ल्याच्या व्हीडिओला 1 कोटी सात लाख व्ह्यूज मिळाले आहेत आणि 6 लाख 2 हजार लोकांनी त्याला शेअर केलं आहे. \n\nरवा केसरी आणि आलू कुल्चा बनवण्याच्या व्हीडिओंना..."} {"inputs":"...ळाली, सद्भाव मिळाला. आधुनिक इ्न्फ्रास्ट्रक्चर मिळालं. \n\n- महाराष्ट्रातील भगिनींना मुद्राऋण आणि रोजगार योजनांतून संधी मिळाली. बंजारा जातीच्या आवाज ऐकला गेला. \n\n- हे रिपोर्टकार्ड फक्त पाच वर्षांमध्ये मिळालंय असं नाही. भाजपचं सरकार नेहमीच आपल्या कार्याचा हिशोब देतं. \n\n- देशाच्या विकासाची गती वाढेल. \n\n- आम्ही महाराष्ट्रातल्या देशातल्या शेतकऱ्याला पीएम किसान सन्मान निधीचा लाभ आम्ही देऊ, 20 हजार करोड रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात गेले आहेत. \n\n- घराघरात पाणी पोहोचवू म्हटलं होतं, त्याच्यावर काम सुरू आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालं की उपलब्ध होणाऱ्या संधींना कुणी रोखू शकत नाही. \n\n- नाशिकला डिफेन्स इनोव्हेशन सेंटर बनण्यासाठी काम चालू आहे. \n\n- महाराष्ट्रात लोडशेडिंग पुन्हा होऊ नये म्हणून भाजप सरकार येणं खूप खूप गरजेचे आहे.\n\n- गेल्या दोन तीन आठवड्यांपासून काही बडबड करणारे लोक राममंदिराविषयी काहीही बरळत आहेत. त्यांनी सुप्रीम कोर्टावर आपला विश्वास ठेवायला हवा. \n\n1.55 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे \n\nजय भवानीचा जय शिवाजीचा जयघोष करून मुख्यमंत्र्यांनी भाषणाला सुरुवात केली. \n\n- मोदींनी माझ्यासारख्या सोशल इंजिनिअरिंगमध्ये न बसणाऱ्या कार्यकर्त्याला मुख्यमंत्रीपदी संधी दिली. \n\n- पाच वर्षं प्रामाणिकपणे काम केलं. आमच्यावर एकदाही भ्रष्टाचाराचा आरोप राज्यात झाला नाही. \n\n- आपलं दैवत महाराष्ट्राची 12 कोटी जनता आहे. काँग्रेस राष्ट्रवादी त्यांना विसरली. म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं. \n\n- मला सगळीकडे लोकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. अपेक्षेपेक्षा जास्त आशीर्वाद दिला. \n\n- मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागातून मला कोल्हापूर पूरग्रस्त भागासाठी लोकांनी मला साडेतीन कोटी रुपयांचे चेक दिले. महाराष्ट्रातल्या जनतेचे कसे आभार मानू.\n\n- पवार म्हणाले, मुख्यमंत्री हिशोब देतायंत. आम्ही आमच्याकडे तपासनीस ठेवतो. पण आम्ही सेवक आहोत. आम्ही जनतेत जाऊन हिशोब देतो. म्हणून लोकांनी सेवकांना निवडून दिलं. राजेशाही लोकांना दिलं नाही. \n\n- मागच्या निवडणूक आणि आताच्या निवडणुकीतील फरक म्हणजे शिवरायांचा आशीर्वाद, मोदीजी आणि आता राजांच्या वंशजाची साथ हा आहे. \n\n- पुढच्या पाच वर्षांत दुष्काळमुक्त महाराष्ट्र करायचाय. \n\n- मराठवाड्यात पाणी आणायचाय. योजनांच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात पाणी आणू.\n\n- देशाच्या 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या स्वप्नात 1 ट्रिलियन महाराष्ट्राचा वाटा असेल. \n\n- उद्योगक्षेत्रातल्या 89 लाख लोकांना रोजगार गेल्या पाच वर्षांत आम्ही दिला. \n\n1. 40 - नरेंद्र मोदींचे पगडी घालून स्वागत \n\nउदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पगडी घालून स्वागत केलं. \n\n1.37 - नरेंद्र मोदींचं व्यासपीठावर आगमन \n\n1. 35 - तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बंधन, करतो शिवाजी महाराज आणि बाबासाहेंबांना वंदन, \n\n महाराष्ट्रात जनादेश यात्रेचं फडणवीसांनी आणलं चंदन, मोदी करणार आहेत विरोधकांचं रणकंदन - रामदास आठवले यांनी आपली..."} {"inputs":"...ळावा, यासाठी तेव्हा ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्या विद्या बाळ आणि अॅड निलिमा वर्तक या न्यायलयीन लढाई लढत होत्या. शनिशिंगणापूर महिला प्रवेश प्रकरणी त्यांनी हायकोर्टात अपील केली होती. आणि याच दरम्यान तृप्ती देसाईंनी या न्यायालयीन लढाईला रस्त्यावरच्या आंदोलनाचं रूप दिलं. \n\nशनिशिंगणापूर आंदोलनादरम्यान तृप्ती देसाई\n\nदरम्यान, विद्या बाळ आणि अॅड. वर्तकांच्या प्रयत्नांना यश आलं आणि हायकोर्टाने महिलांसाठी चौथरा खुला केला. पण गंमत म्हणजे, तरीही शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर चढणाऱ्या तृप्ती देसाई पहिल्या महि... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुण्यातून काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली. पण त्यात त्या पराभूत झाल्या. \"त्या कुठल्या एका पक्षाशी बांधील आहेत, असं मला नाही वाटतं. त्यांची पूर्वी अशी महत्त्वाकांक्षा असेलही पण आता तसं काही असेल, असं मला वाटत नाही. कारण त्यांची स्वतःची अशी कुठली भूमिका नाही, पुढे काय करायचं याचा ठाशीव कार्यक्रम नाही.\"\n\n'महिला मंदिर प्रवेशाचा मुद्दा ऐरणीवर आणला'\n\nतृप्ती देसाईंविषयी अनेक उलटसुलट मतप्रवाह आहेत. तरीही त्यांनी महिलांच्या मंदिरप्रवेशाच्या मुद्द्याकडे लक्ष वेधलं, हे सगळेच जाणकार मान्य करतात. प्रतिभा चंद्रन यांच्यानुसार \"तृप्ती देसाईंनी हा मुद्दा ऐरणीवर आणला. त्यासाठी त्यांनी मोठा लढा दिला, हे नाकारून चालणार नाही.\"\n\nया बाईने मंदिरप्रवेशाच्या मुद्दावरून अक्षरशः मारही खाल्ला आहे. तेवढं क्रेडिट त्यांना द्यावंच लागेल, असं अश्विनी सातव यांना वाटतं.\n\nहाजी अली दर्गा\n\nशनिशिंगणापूर पाठोपाठ तृप्ती देसाईंनी मुंबईचा हाजी अली दर्ग्यात, कोल्हापूरच्या महालक्ष्मी, नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि कपालेश्वर मंदिरांच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून आंदोलनं केली. \n\n\"हाजी अली दर्ग्याच्या वेळेस तर त्यांचे इतर पुरोगामी मुस्लीम संघटना, ज्या दर्गाप्रवेशासाठी आंदोलन करत होत्या त्यांच्याशी मतभेद झाले,\" अश्विनी सांगतात. \n\nनाशिकमध्ये मात्र तृप्ती देसाईंवर सोडावॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला होता. नाशिकमध्ये लोकमत वृत्तपत्रात मुख्य उपसंपादक असणारे संजय पाठक सांगतात, \"2016 साली कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात प्रवेश केला खरा. पण त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच त्यांची गाडी शहरातल्या रविवार कारंजावरून जात असताना त्यांच्यावर सोडावॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला. त्यानंतर त्या पुन्हा कधीही नाशिकला परतल्या नाहीत.\" \n\nपब्लिसिटी स्टंट?\n\nपण शबरीमला प्रकरणावरून हिंदुत्ववादी सनातन संस्थेने तृप्ती देसाईंवर निशाणा साधला आहे. तृप्ती देसाईंवर एक आरोप असाही केला जातो की त्यांची आंदोलनं म्हणजे पब्लिसिटी स्टंट असतात. \n\n\"तृप्ती देसाई प्रसिद्धीलोलूप आहेत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, त्यामुळे त्या सातत्याने हिंदू धर्माच्या प्रथांविरोधात कार्य करतात. हाजीअली दर्गा आंदोलन त्यांनी मध्येच सोडून दिलं होतं. हिंदू..."} {"inputs":"...ळासाहेब थोरात\n\n\"विदर्भात 50 टक्के जागा काँग्रेसला मिळालंय. विदर्भात काँग्रेसला निर्विवाद यश मिळालंय. मराठवाड्यातही आम्हाला चांगलं यश मिळेल, अशी आशा आहे. चार हजार ते साडेचार हजार ग्रामपंचायती काँग्रेसला मिळाल्यात,\" असा दावा थोरातांनी केला.\n\nभाजपवर टीका करताना थोरात म्हणाले, \"भाजपची पिछेहाट हे या निवडणुकीचे वैशिष्ट्य आहे. भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आणि माजी प्रदेशाध्यक्ष यांच्या गावातच भाजपचा पराभव झालाय.\"\n\nकारभाऱ्यांनो, आता मिळालेल्या संधीचं सोनं करा- अजित पवार\n\nराज्यातील ग्रामपंचायतींच्या निव... उर्वरित लेख लिहा:","targets":"औरंगाबाद जिल्ह्यातल्या पाटोदा ग्रामपंचायतीत आदर्श सरपंच भास्कर पेरे यांच्या मुलीचा पराभव झाला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजारमध्ये पोपटराव पवार यांच्या पॅनेलनं निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. \n\nचंद्रकांत पाटलांच्या खानापूर गावात शिवसेनेची बाजी \n\nकोल्हापूर जिल्ह्यातील भूदरगड तातुक्यातील खानापूर ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 1 आणि 2 मध्ये शिवसेनेने सहा जागा जिंकत बाजी मारली आहे. 9 जागांपैकी 6 जागावर शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. खानापूर ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वाचं लक्ष लागलं होतं. या निवडणूकीत या ग्रामपंचायतीवर कुणाची सत्ता येणार यासाठी चुरस होती.\n\nखानापूर गावाच्या ग्रामपंचायत निकालावर भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील आणि शिवसेनेचे प्रकाश आबिटकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. \n\nखानापूर हे चंद्रकांत पाटील यांचं जन्मगाव आहे. या गावात आधी भाजपची सत्ता होती. मात्र निवडणूकीआधी झालेल्या पक्षांतरातून वेगळी समीकरणं समोर आली. या गावात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी कॉग्रेस, आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र आले होते. विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना खानापूरमध्ये मात्र भाजप प्रणित आघाडीसोबत दोन्ही काँग्रेस एकत्र लढल्या. \n\nशिवसेनेच्या झेंड्याखाली बाळासाहेब पोपळे, राजू पाटील, मानसिंग दबडे यांची रांगणा माऊली आघाडी होती. तर भाजपचे प्रविण सावंत, राष्ट्रवादीचे संजय रेडकर आणि कॉंग्रेसचे भूजंगराव मगदूम यांची तळेमाऊली आघाडी होती. गेल्या विधानसभा निवडणूकीत आमदार चंद्रकांत पाटील हे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या राधानगरी - भूदरगड या मतदार संघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती. \n\nत्यावेळी निवडणूक लढवून दाखवा असं आव्हान प्रकाश आबिटकर यांनी चंद्रकांत पाटील यांना दिलं होतं. त्यामुळं या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला होता. सध्या प्रकाश आबिटकर हे शिवसेनेचे जिल्ह्यातील एरमेव आमदार आहेत. निवडणूकीनंतर महाविकास आघाडी सत्तेत आल्याने भाजप आणि शिवसेना यांच्यातली दरी वाढत गेली. \n\nस्थानिक पातळीवर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी दोन्ही कॉंग्रेस भाजपसोबत गेल्याने खानापूरकडे सर्वाचं विशेष लक्ष लागलं होतं. त्यात प्रकाश आबिटकर यांनी सत्ता खेचून आणल्याने शिवसेनेचं पारडं जड झाल्याचं मानलं जातं आहे.\n\nराधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का\n\nअहमदनगरमध्ये माजी मंत्री, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना धक्का बसला..."} {"inputs":"...ळी माणसं पाणी भरण्यासाठी बाहेर पडली तरी लागेल तेवढं पाणी मिळत नाही. घरात लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही. सगळे पाणी भरण्यात गुंतले की नातवंडांना वेळेवर जेवण मिळत नाही. पाणी भरल्याशिवाय स्वयंपाक करू शकत नाही. तोपर्यंत मुलं रडून-रडून उपाशी झोपून जातात,\" भूनी पुढे सांगतात. \n\nभूनी त्यांचे पती भाकलू यांच्यासोबत.\n\nदुपारच्या वेळेला भूनी जेव्हा पाणी भरायला विहिरीवर जातात तेव्हा त्यांचे पती भाकलू नातवंडांना सांभाळतात. गावातील पाण्याच्या या भीषण टंचाईबद्दल आम्ही त्यांना बोलतं केलं.\n\n\"पाणीटंचाईचा फटका सोयरिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"माण तसंच 14व्या वित्त आयोगामार्फत पाणीपुरवठयासाठी आतापर्यंत कोट्यवधीचा खर्च शासनाने केला. पण गावकऱ्यांच्या वाटयाला पाण्याचा एक थेंबही आला नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी दूषित पाणी पिल्याने शेकडो लोकांना अतिसाराची लागण झाली. तेव्हा कुठे जाऊन शासनाने पाण्याचे टँकर सुरू केले. पण 1200 लोकसंख्या असलेल्या आमच्या गावात आज टँकरच्या दोन फेऱ्याही अपुऱ्या पडताहेत.\"\n\nनाती राणी\n\nप्रशासनाची टोलवाटोलवी?\n\nमेळघाटातील पाणी टंचाई जितकी नैसर्गिक आहे, तितकीच ती प्रशासननिर्मित असल्याचं बोललं जात आहे. गेली कित्येक वर्षं मेळघाटात आदिवासींसाठी काम करणारे खोज संस्थेचे अध्यक्ष बंड्या साने यांनी यानिमित्ताने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\n\"माखला गावात 111 शौचालय बांधून सरकारनं गाव हागणदारीमुक्त घोषित केलं. मात्र मेळघाटातील पाण्याचं दुर्भिक्ष्य शासनाच्या नजरेआड आहे. शहरात घराघरापर्यंत नळ योजना पोहोचल्या, रस्ते चकचकीत झाले, मेट्रो ट्रेन आली. मात्र मेळघाटचा वनवास अजूनही संपता संपत नाही. दूरगामी आणि परिणामकारक योजना या भागात कधी राबविल्या जात नाही. मेळघाटच्या पदरातच अशी उपेक्षा, वनवास का यावा? याचं उत्तर शासनाने दिलं पाहिजे,\" साने म्हणतात. \n\nआदिवासी बांधवांना केवळ मतदानापुरतं वापरून इतर वेळी त्यांना वाऱ्यावर सोडणं बरोबर नाही, असं साने नमूद करतात. \n\n\"किमान 8 विहिरींसाठी ब्लास्टिंगची परवानगी मिळाल्यास आणि या विहिरींचं खोलीकरण झाल्यास या भागात मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. आम्ही अनेकदा वन्यजीव विभागाकडे ब्लास्टिंग करण्याची परवानगी मागितली. मात्र अभयारण्याचा दाखला देत ब्लास्टिंगला परवानगी नाकारण्यात आली,\" असं अमरावती जिल्हा परिषदेचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी शिरीष तट्टे सांगतात.\n\nमहाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विहिरी खणण्याचं काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\n\"गरज पडल्यास पोकलेनने विहिरींचं खोलीकरण करण्यात येतं. मात्र त्याला मर्यादा असतात. विहिरीत दगड लागला तर ब्लास्टिंग शिवाय पर्यायच नसतो. पण ब्लास्टिंगची परवानगी मिळत नसल्यामुळे माखला गावात पाण्याची टंचाई भेडसावत राहते,\" असं समस्येचं मूळ त्यांनी बीबीसीसमोर मांडलं.\n\nमाखला गावात ज्या हापशीला पाणी लागलं आहे ती गावापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे.\n\nदुसरीकडे, वन्यजीव क्षेत्र संचालक श्रीनिवासन रेड्डी हे मात्र खासगी जागेवर ब्लास्टिंगची परवानगी देण्यात अडचण नसल्याचं बीबीसीशी बोलताना स्पष्ट..."} {"inputs":"...ळू शकला.\n\nआपण काम करण्यासाठी ऑफिसात जातो. काहींना काम करायला फावला वेळ जेमतेम उरतो तो भाग वेगळा. पण नेहराचं क्रिकेट असं आहे - फावल्या काळातलं. एकदोन नव्हे तर तब्बल 12 सर्जरी झेललेल्या या माणसाला निरोगी शरीराने खेळायला मिळालं तरी कुठे?\n\nआपली लोकसंख्या आणि क्रिकेट टीममधल्या खेळाडूंची संख्या हे गुणोत्तर फारच विषम. एका जागेसाठी लाखोजण शर्यतीत. या भाऊगर्दीत नेहरा हरवून जाण्याचीच शक्यता अधिक होती. \n\nदोड्डा गणेश, टिनू योहानन, इक्बाल सिद्दीकी असे अनेक आले आणि गेले. पण नेहरा पुन्हापुन्हा येत राहिला.\n\nशरी... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या खरगपूरच्या प्लॅटफॉर्मवर तिकीटं चेक करणारा महेंद्रसिंग धोनी लाडका 'माही' झाला. दिल्लीतल्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत पोरगेल्या कोहलीला बक्षीस देताना नेहराचा फोटो व्हायरल झाला होता. \n\nतोच कोहली आज जगातला एक नंबरचा बॅट्समन आहे. आणि तोच कोहली नेहराचा शेवटच्या मॅचमधला कॅप्टन होता.\n\nमहेंद्रसिंग धोनी आणि आशिष नेहरा हे समीकरण लोकप्रिय आणि यशस्वी ठरलं.\n\nआजूबाजूची माणसं शिखराएवढी मोठी होत असताना मीडियम आणि मॉडरेट गुणवत्तेचा नेहरा लढत राहिला. तो खुजा झाला नाही आणि आऊटडेटेडही झाला नाही हे महत्वाचं. आणि म्हणूनच फास्ट पेस क्रिकेट असलेल्या टी-20 मध्ये नेहरा कॅप्टनसाठी ट्रम्प कार्ड होता.\n\nत्याची फील्डिंग अनेकदा हास्यास्पद असे. शरीरामुळे फिटनेसही यथातथाच होता, पण स्किल आणि मेहनतीच्या बाबतीत तो नेहमीच सच्चा राहिला. \n\nस्टॅट्स अर्थात आकडेवारी ही नेहराच्या करिअरचा ताळेबंद मांडतानाचा निकष असू शकत नाही. कारण विराटचा चिकू होतो, धोनीचा माही होतो पण नेहराचा 'नेहराजी' झाला होता. आपल्या या टोपणनावावरून सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या गंमतीजमतीबद्दल नेहरा अनभिज्ञ कारण तो या जगापासून कोसो मैल दूर होता.\n\nआशिष नेहराचं योगदान आकड्यांमध्ये तोलता येणार नाही.\n\nमी कसा वेगळा! पुणेरी पाट्यांसारखं आपलं वेगळेपण सिद्ध करण्याची गरज नेहराला कधीच भासली नाही. पदरात हे पडलंय, याच्यासह काय मजल मारू शकतो याचं नेहरा हे उत्तम उदाहरण. चालताना धावण्याची आणि धावताना जेट स्पीडने झेप घेण्याची सक्ती होण्याच्या काळात नेहरा म्हणजे ऑड मॅन आऊट. पण तसं झालं नाही. आणि म्हणूनच बुधवारी 'नेहराजी विल मिस यू'चे फलक घेऊन तरुण मंडळी कोटलाच्या गेटवर मॅचच्या दीडतास आधी हजर होती.\n\nनेहरा कॉमेंट्रेटर होईल, अंपायर होईल की कोचिंग अॅकॅडमी उघडेल ठाऊक नाही पण आशुभाईंचं मैदानावर नसणं सलणारं असेल हे नक्की... \n\nआशिष नेहरा : आकड्यांतून\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ळून झाला की हा विषय समाजही सोडून देतो कारण यशस्वी, सत्ताधारी पुरुषाने हे करणं अपेक्षितच असतं, किंबहुना ते त्याच्या यशस्वी असण्याचं मानक असतं. \n\nमग यशस्वी किंवा सत्ताधारी स्त्रीचं काय? तिचं यशस्वी किंवा सत्ताधारी असणं हेच तिचं बक्षीस. अजूनही प्रामुख्याने पुरुषी असणाऱ्या या जगात स्त्रीचं अधिकारपदावर असणं आणि पुरुषांनी ते रडतखडत का होईना मान्य करणं हे तिचं बक्षीस असतं. या लेखात म्हटल्याप्रमाणे 'पुरुषांचं सौंदर्य त्यांची सत्ता असते तर स्त्रीचं सौंदर्य तिचं सौंदर्य (इथे स्त्रीसुलभ गुण म्हणूयात) असते... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोणाला चर्चा करायला वाव नको. \n\n\"मीबघितलं आहे की महिला मंत्री कोणाला भेटायचं जरी असेल तरी विश्वासातल्या माणसाला, घरातल्या जेष्ठ व्यक्तीला सोबत ठेवतात. त्या घाबरतात, किंवा एकटीने काम करू शकत नाही असं नाही, पण फुकटच्या अफवा आणि वावड्या त्यांना वैताग देतात. राजकारणच कशाला, रोजच्या आयुष्यातही एखाद्या महिलेने अशी भूमिका घेणं शक्य नाही. तिचं जगणं मुश्कील होईल,\" त्या सविस्तर सांगतात. \n\nसेक्स अँड करप्शन : हाऊ सेक्सिझम शेप्स व्होटर्स रिस्पॉन्सेस् टू स्कॅण्डल हा शोधनिबंध शोधायचा प्रयत्न करतो की, एखादी महिला राजकारणी अशा प्रकारच्या घटनेत सहभागी असली तर तिला समाज कशा प्रकारे वागवतो. \n\nया शोधनिबंधाच्या लेखक बार्न्स, ब्युलिओ आणि सॅक्स्टन (2018) लिहितात की, 'राजकारणात महिला दिसणं आता दुर्मिळ राहिलेलं नाही, पण तरीही पितृसत्ता मानणाऱ्यांच्या पचनी हे पडत नाही. त्यामुळे जर सत्तास्थानावरच्या महिलेने पारंपारिक नियमांचा भंग केला तर तिला इतकी कठोर वागणूक दिली जाते, जी पुरुषाच्या वाटेला कधी येणार नाही.' \n\nजगभरात महिलांना वेगळे आणि कठोर नियम लावले जातात. महिला राजकारणी अशा प्रकारच्या स्कॅडलमध्ये अडकली तर ती महिला पितृसत्तेच्या दोन्ही नियमांचा भंग करत असते, एक म्हणजे ती महिला असून तथाकथित नैतिकतेची मुल्यं पाळत नसते आणि दुसरं म्हणजे तिने राजकारणात स्थान निर्माण केलेलं असतं आणि पर्यायाने पुरुषांच्या वर्चस्वाला आव्हान दिलेलं असतं. त्यामुळे तिला दुप्पट शिक्षा देण्याकडे लोकांचा ओढा असतो. \n\n\"सोप्या शब्दात सांगायचं तर आयुष्यातून उठवतात,\" सामजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल सांगतात. सत्यभामांनी या सगळ्या प्रकरणावर कोपरखळी मारत भाष्य करणारे काही व्हीडिओही सोशल मीडियावर टाकले आहेत. \n\n\"मागे एका महिला राजकारण्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. लोकांनी चवीचवीने तो चघळला. त्या महिलेची इच्छा, आकांक्षा, कसब, कर्तृत्व कशाचाही विचार न करता लोक नाही नाही ते बोलले तिच्याबाबतीत. हे नेहमीच घडत आलंय. लोक अशावेळेस तोंड काढायला जागा ठेवत नाहीत. राजकारणी लोक कशाला, उद्या माझ्यासारख्या सर्वसामान्य बाईने जरी हे म्हटलं, तरी लोक आत्महत्या करायला लावतील,\" सत्यभामा उद्वेगाने म्हणतात. \n\nराजकारण्यांचे आदर्श \n\nदिल्लीतले मानसशास्त्रज्ञ प्रवीण त्रिपाठी सांगतात की, अशा मोठ्या व्यक्तींनी केलेली विधानं किंवा कृती एखाद्याच्या मानसिकतेवर कसा परिणाम करतात.\n\n\"मानसशास्त्रात एक..."} {"inputs":"...ळे ईशान्य भारतात ठिकठिकाणी पुन्हा एकदा आंदोलनांना सुरूवात झाली आहे. \n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे भारतव्यापी विधेयक असलं तरीदेखील आसाम, मेघालय, मणीपूर, मिझोरम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेश या ईशान्य भारतातील राज्यांकडूनच त्याला मुख्य विरोध होतो आहे. यामागचं कारण म्हणजे या भागाला लागून असलेली भारत-बांगलादेश सीमा. या सीमेतून मोठ्या संख्येने बांगलादेशी नागरिक भारतात दाखल होतात. \n\nया राज्यांमधील दबाव गट आणि प्रसार माध्यमांनी वारंवार इशारा दिला आहे की या सीमेतून विनापरवाना बेकायदेशीरपणे बां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेतकऱ्यांची कृषक मुक्ती संग्राम समिती (KMSS), तरुणांची आसाम जातीयताबाडी युबा छत्र परिषद आणि डाव्यांची राजकीय आघाडी असलेल्या लेफ्ट-डेमोक्रॅटिक मंचनेही आंदोलनाला सुरुवात केली आहे. \n\nनागरिकत्त्वासाठी दोन पातळ्यांवरून होणार प्रयत्न?\n\nनागरिकत्त्वासाठी सरकारचे सुरू असलेले प्रयत्न दोन पातळ्यांवर आधारित आहेत. पहिलं म्हणजे बिगर मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देणे आणि दुसरं म्हणजे बहुतांश मुस्लिम असलेल्या बेकायदेशीर परदेशींना भारताबाहेर काढणे. \n\nहिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार केंद्र सरकार नागरिकत्त्वासंबंधी दोन उपक्रम राबवणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 20 नोव्हेंबर रोजी संसदेत सांगितलं होतं. एक नागरिकत्त्व दुरुस्ती विधेयक (CAB) आणि दुसरं राष्ट्रीय नागरिक नोंदणी (National Register of Citizens - NRC). \n\nबांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये \"होत असलेल्या छळामुळे\" 31 डिसेंबर 2014 पूर्वी भारतात आलेल्या \"हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन लोकांना\" नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद CAB विधेयकात असल्याचं शहा यांनी म्हटलं. \n\nNRC यादीतून वगळलेल्या 19 लाख लोकांच्या कथा आणि व्यथा\n\nतर NRC ही मुळात आसामसाठी सर्वोच्च न्यायालायच्या आदेशानंतर सुरू झालेली प्रक्रिया आहे. या प्रक्रियेअंतर्गत याचवर्षी ऑगस्ट महिन्यात आसाममधील नागरिकत्त्वासंबंधी वैध कागदपत्र असलेल्या लोकांची यादी जाहीर करण्यात आली. तब्बल 19 लाख लोकांना या यादीतून वगळण्यात आलं आहे. या यादीत ज्यांची नावं नाहीत त्यांना आता न्यायालयात आपलं नागरिकत्त्व पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावं लागणार आहे. \n\nही प्रक्रिया देशभर राबवणार असल्याचं आणि आसामचाही त्यात पुन्हा समावेश करणार असल्याचं शहा यांनी सांगितलं आहे. \n\nScroll या न्यूज बेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार आसाममध्ये नागरिकत्त्व सिद्ध करण्यासाठीची कट ऑफ तारिख होती 24 मार्च 1971. मात्र, देशपातळीवर ही प्रक्रिया राबवताना 19 जुलै 1948 ही कट ऑफ डेट देण्यात आली आहे. \n\nभाजप लोकभावनेच्या विरोधात का जात आहे?\n\nनागरिकत्त्व दुरुस्ती विधेयकाला ईशान्य भारतातून तीव्र विरोध होतोय. तरीदेखील सरकारने हे विधेयक रेटून धरलं आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे निवडणुकीत या भागात भाजपला मिळालेलं यश.\n\n'The Hindu' वृत्तपत्राने म्हटल्याप्रमाणे भाजपने गेल्या सरकारच्या काळात हे विधेयक मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ईशान्य..."} {"inputs":"...ळे तिच्यावर कुठलंही कायदेशीर बंधन नको. \n\nबालविवाह नाही तर किशोरविवाह\n\nजगातल्या बहुतांश राष्ट्रांमध्ये मुला-मुलींच्या लग्नाचं किमान वय 18 वर्षं आहे. भारतात 1929 च्या शारदा कायद्यांतर्गत मुलांसाठी लग्नाचं किमान वय 18 तर मुलींसाठी लग्नाचं किमान वय 14 निश्चित करण्यात आलं होतं. \n\n1978 साली या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. या दुरुस्तीनुसार मुलांचं लग्नाचं किमान वय 21 तर मुलींचं लग्नाचं किमान वय 18 वर्षं करण्यात आलं. \n\n2006 साली आलेल्या बालविवाह प्रतिबंध कायद्यानेही ही वयोमर्यादा कायम ठेवत काही अधिकच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचं कायदेशीर वय 18 वर्षं आहे. लग्नाचं वय 18 वर्षांवरून 21 वर्षं केल्यास यादरम्यान स्थापन केलेले शरीर संबंध 'प्रि-मॅरिटल सेक्स'अंतर्गत येतील. \n\nलग्नापूर्वी शरीर संबंध ठेवणं बेकायदेशीर नसलं तरी समाजात याला मान्यता नाही. \n\n'यंग व्हॉयसेस नॅसनल वर्किंग ग्रुप'च्या कवित रत्ना सांगतात, \"अशा परिस्थितीत गर्भनरोध आणि आरोग्यविषयक इतर सुविधा स्त्रियांना मिळण्यात मोठ्या अडचणी येतील.\"\n\nलग्न वयानुसार होऊ नये\n\nदेशभरात याविषयावर मुलींशी चर्चा करण्यात आली. यात अनेकींनी लग्नाचं वय 21 वर्षं करण्याला पाठिंबाही दिला. त्यांचं म्हणणं आहे की असा कायदा झाला तर कमी वयात लग्न लावून देणाऱ्या कुटुंबीयांना त्या रोखू शकतील. \n\nमात्र, त्यांचं असंही म्हणणं आहे की त्यांच्या आयुष्यात बदल घडले नाही तर हा कायदा बालविवाह रोखू शकणार नाही. बालविवाह चोरून-लपून होतील. \n\nउत्तर प्रदेशातल्या हरदोईमधल्या एका छोट्या गावात राहणारी दामिनी सिंह राहते. या गावात जवळपास 70 घरं आहेत. गावकरी शेती करतात. \n\nदामिनीला नोकरी मिळाल्यावरच लग्न करायचं आहे.\n\nलग्न उशिराच व्हायला हवं, असं दामिनीला वाटतं. पण, वय हे त्यामागचं कारण नाही. दामिनीच्या मते मुलगी कमावती झाली, आत्मनिर्भर झाली की मग तिचं लग्न करावं. मग त्यावेळी तिचं वय काहीही असलं तरी चालेल. \n\nत्यांच्या गावातल्या फक्त 5 कुटुंबातल्या महिला घराबाहेर काम करतात. दोघी शिक्षिका आहेत. दोघी आशा वर्कर आहेत. तर एक आंगणवाडीत काम करते. यांच्या तुलनेत 20 घरातले पुरूष नोकरी करतात. \n\nदामिनी सांगते, \"आमच्या गावापासून शाळा 6 किमी लांब आहे. 2 किमीवर असेल तर पायी जाता येईल. पण 6 किमी जायचं म्हणजे काहीतरी साधन हवं आणि लोक मुलीसाठी हा खर्च करणार नाहीत. त्यामुळे मुली शिकत नाही आणि त्या स्वतःची ओळख बनवू शकत नाहीत.\"\n\nदामिनी म्हणते की सरकारने मुलींसाठी प्रशिक्षण संस्था सुरू कराव्या. प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून मुली स्वतःच्या पायावर उभ्या होऊ शकतील, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतील आणि स्वतःचे निर्णय घेण्यासाठी आवाज उठवावा लागला तर तो विश्वासही त्यांच्यात निर्माण होऊ शकेल.\n\nमुलींना ओझं समजणारी मानसिकता\n\nझारखंडच्या सराईकेलातली प्रियंका मुर्मू सरकारच्या निर्णयाविरोधात आहे. दामिनी आणि ममताप्रमाणेच सरकारने मुलींचं शिक्षण, आरोग्य आणि रोजगार याकडे अधिक लक्ष द्यावं, असं तिला वाटतं. \n\nतिच्या मते मुलींना ओझं समजणारी मानसिकता ही खरी समस्या आहे...."} {"inputs":"...ळे पैसे देण्यापेक्षा घरातल्या प्रत्येकाने घरकामात थोडी-फार मदत करावी. तिला काय हवं-नको, कशामुळे ती दुखावते, कुठे तिला एकटेपणा वाटतो, हे बघायला हवं आणि आर्थिक, मानसिक, भावनिक असं सगळं स्वातंत्र्य तिलाही असायला हवं. पगार देण्यापेक्षा आदर, सन्मान आणि समान वागणूक देणं जास्त महत्त्वाचं आहे.\"\n\nमात्र, घरात कुटुंबाच्या सेवेसाठी केलेली 'बिनपगारी' कामं ही श्रम आहेत की नाही, हे केवळ महिला अधिकारांच्या संदर्भातच नव्हे तर अर्थशास्त्राच्या क्षेत्रातही वादाचा विषय राहिला आहे, असं महिला अधिकारांविषयी काम करणाऱ्... उर्वरित लेख लिहा:","targets":"केल्या आहेत.\"\n\n'महिलांना आपल्या कामाचे मूल्य माहिती हवे' \n\nत्या पुढे म्हणतात, \"मोबदला देणं म्हणजेच गृहिणींच्या श्रमाचं मोल करणं नव्हे. घरकामातली विषमता मान्य करून काम करणं, अधिक गरजेचं आहे. बाई घरी काम करते. पण पुरूष करत नाही. पण तेच काम पुरूष बाहेर जाऊन करत असेल, उदा. जेवण बनवण्याचं काम, तर त्या कामाचे त्याला पैसे मिळतात. म्हणजे त्या कामाला प्रतिष्ठा मिळते, त्याचा आदर केला जातो. तेच काम बाईने घरात केलं तर आपण त्याला प्रतिष्ठा देत नाही आणि त्याचा आदरही करत नाही. पुरुष पब्लिक डोमेनमध्ये असतो आणि स्त्रीचं काम हे प्रायव्हेट डोमेनमध्येच असतं, ही दृष्टी जोवर बदलत नाही तोवर केवळ जाहीरनाम्यातल्या घोषणा पोकळ ठरणार आहेत.\"\n\nआपला अनुभव सांगताना सुवर्णा जाण म्हणतात, \"आम्ही वेगवेगळी प्रशिक्षण शिबिरं घेतो आणि तिथे जेव्हा महिलांना विचारतो की तुम्ही काय करता तर अनेकजणी सांगतात आम्ही काहीच करत नाही. आम्ही घरीच असतो. पण जेव्हा घरात काय-काय करता, हे विचारतो तेव्हा त्या खूप कामं करत असतात. आम्ही त्यांना त्यांच्या प्रत्येक कामाला व्हॅल्यू द्यायला सांगतो म्हणजे पैसे. तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की अरे आपण एवढं करतो आणि तरीही आपण म्हणतो की मी काहीच करत नाही. 'ती' घरातली सगळी कामं करत असते म्हणून 'तो' बाहेरचं काम कुठल्याही काळजीविना करू शकतो, हे मान्य करायला हवं.\"\n\nस्त्री पुरुषातली ही असमानता कशी दूर करावी, या प्रश्नावर आपल्या घरापासून याची सुरुवात व्हायला हवी, असं सुवर्णा जाण म्हणतात. \n\nत्या म्हणतात, \"हे तुझं कार्यक्षेत्र आहे, याची सुरुवात कुठून होते तर ते आपण आपल्या लहान मुला-मुलींना काय शिकवत असतो, त्यातून होत असते. केवळ बेटी पढाओ यातून लैंगिक समानता साध्य होणार नाही तर मुलगा आणि मुलगी यांना सर्व पातळ्यांवर सारखी वागणूक मिळणं गरजेचं आहे. याची सुरुवात प्रत्येकाच्या घरापासून व्हायला हवी. घरापासून शाळेपर्यंत आणि शाळेपासून समाजापर्यंत असा हा समाज जागृतीचा मार्ग आहे.\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nव्यावहारिक पातळीवर प्रश्न निर्माण होतील?\n\nवकील आणि सामाजिक कार्यकर्ते असीम सरोदे यांना मात्र गृहिणींना घरकामाचा मोबदला देणं योग्य वाटतं. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"असं करणं (गृहिणींना मोबदला देणं) मानवीय ठरेल. महिलांचे हक्क हे मानवी हक्क आहेत असं ते सांगतात त्यामुळे (गृहिणींना मोबदला दिल्याने) हे मान्य करण्याच्या दिशेने आपण पाऊल टाकलं, असं म्हणता..."} {"inputs":"...ळे मरणाऱ्यांची संख्या कमी असण्याबाबत कायमच संशयही व्यक्त करण्यात आलेला आहे. रशिया मृत्यूंचे आकडे लपवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पण ही 'फेक न्यूज' असल्याचं सांगत अधिकाऱ्यांनी हा आरोप फेटाळून लावला. \n\nपण एप्रिल महिन्यात मॉस्कोमध्ये झालेल्या मृत्यूंच्या आकड्यावरून असं सूचित होतंय की इथे कोव्हिडमुळे मरणाऱ्यांची संख्या सरकारी आकडेवारीच्या तिप्पट असू शकते. \n\nकोव्हिडमुळे होणाऱ्या मृत्यूंचा अंदाज बांधण्यासाठी एकूण मृत्यूंची आकडेवारी महत्त्वाची आहे. कारण यामध्ये त्या लोकांचाही समावेश आहे ज्यांची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याचं पुतिन कधी ठरवणार हे अजून स्पष्ट नाही. बहुतांश लोक अजूनही घरूनच काम करतायत आणि कोरोनाच्या संसर्गामुळे लावण्यात आलेले अनेक निर्बंध अजूनही कायम आहेत. \n\nनिर्बंध कधी हटवायचे हे महापौरांच्या हातात आहे आणि महापौर सर्गेई सोबयानिन हे लोकांना फेरी मारण्यासाठी घराबाहेप पडण्याची परवानगी द्यायलाही नकार देत आहेत. \n\nआतापर्यंतचा आपण घेतलेला हा सगळ्यांत कठीण निर्णय असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा अनेक लोकांच्या 'आरोग्य आणि आयुष्याचा' प्रश्न असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\nरशियातल्या बेरोजगारीचं प्रमाण सतत वाढतंय. ही जागतिक साथ सुरू झाल्यापासून आतापर्यंत बेरोजगारीचे आकडे दुप्पट झालेले आहेत. दर चार लोकांमागे एकाची नोकरी गेलेली आहे वा जाण्याचा धोका असल्याचं लेवाडा या संस्थेने म्हटलंय. \n\nएक तृतीयांश लोकांच्या पगारात कपात करण्यात आलेली आहे किंवा मग त्यांचे कामाचे तास कमी करण्यात आले आहेत. \n\nरशियातले लोक पैशांची फारशी बचत करत नाहीत. आणि लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून मर्यादित मदत मिळतेय. म्हणूनच निर्बंधांवर सूट देण्यासाठीचा दबाव वाढतोय. \n\nराजकीय विश्लेषक लिलीया शेवसोवा म्हणतात, \"रशियाच्या नेत्यांना माहिती आहे की 'नो वर्क नो मनी' पॉलिसी कोलमडेल आणि गोंधळाचं वातावरण निर्माण होईल. म्हणूनच त्यांनी साथीच्या अशा काळातच निर्बंध लावले जेव्हा संक्रमण शिगेला पोहोचलेलं नव्हतं.\"\n\nएखो मॉस्की रेडिओ स्टेशनसाठी लिहीलेल्या ब्लॉगमध्ये ते म्हणतात, \"त्यांना कोरोना व्हायरसवर विजय मिळवायचा होता. आणि तो ही वेगाने.\" पण क्रेमलिनच्या राजकीय इच्छांच्या विरुद्ध हा संसर्ग झपाट्याने रशियाच्या अनेक भागांमध्ये झपाट्याने पसरतोय. \n\nअशीच परिस्थिती कायम राहिली तर रशियाच्या या ताकदवान नेत्यालाही नुकसान रोखणं कठीण जाईल. निकोलाय पेट्रॉव्ह अंदाज व्यक्त करतात, \"जरी त्यांना अपेक्षेप्रमाणे घटना दुरुस्तीसाठी मतं मिळाली तरीही पुतिन अजूनही अतिशय कमकुवत असतील आणि हे सत्य बदलणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ळे या रंगाला अमेरिकेत द्विपक्षीय लोकशाहीचं प्रतिक मानलं जातं.\n\nट्रंप यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे उपाध्यक्ष असलेले माईक पेन्स हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ट्रंप यांच्या अनुपस्थितीमुळे पेन्स यांची उपस्थिती सगळ्यांचं लक्ष वेधणारी ठरली.\n\nशपथग्रहण सोहळा कसा असेल?\n\nनवनियुक्त राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस कॅपिटल हिलवर दाखल झाले आहेत. स्वागत अधिकाऱ्यांनी दोघांचही स्वागत केलं.\n\nमाजी राष्ट्राध्यक्षही या कार्यक्रमाला हजेरी लावतात. मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप वगळता वयाच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"न कॅथलिक अध्यक्ष आहेत. यापूर्वी जॉन एफ केनेडी हे एकमेव रोमन कॅथलिक अध्यक्ष अमेरिकेला लाभले होते. 1963 साली जॉन एफ. केनेडी यांच्या हत्येनंतर त्यांची प्रार्थना सभाही याच चर्चेमध्ये आयोजित करण्यात आली होती.\n\nट्रंप समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीकडे पाठ फिरवली\n\nतारा मॅकेल्व्हे\n\nबीबीसी न्यूज, वॉशिंग्टन\n\nअमेरिकेच्या राजधानीत सध्या डेमोक्रेटिक पक्षाच्या समर्थकांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे मावळते राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या समर्थकांनी राजधानीकडे पाठ फिरवली आहे. जो बायडन यांच्याविरोधात आयोजित निदर्शनं रद्द करण्यात आली आहेत.\n\nट्रंप समर्थक एका गटाने 'पब्लिक अॅडव्होकेट'या नावाने आंदोलनाचं आयोजिन केलं होतं. मात्र, 20 जानेवारी रोजी वॉशिंग्टन डीसीमध्ये आणीबाणी लागू करण्यात आल्याने हा कार्यक्रम रद्द करत असल्याचं त्यांच्या वेबसाईटवर सांगण्यात आलंय. \n\nवॉशिंग्टन डीसीला जाणार नसल्याचं इतरही काही ट्रंप समर्थकांचं म्हणणं आहे. त्यापैकी एकाने सांगितलं, \"अमेरिकी संसदेचे सदस्य, बायडन यांचा स्टाफ आणि नॅशनल गार्डचे 60 हजार जवान वगळता कार्यक्रमाला कुणीही हजर राहणार नाही.\" लॉकडाऊनमुळेदेखील बायडन यांचे अनेक समर्थक घरूनच हा सोहळा बघणार आहेत.\n\nबायडन यांच्यासमोर कोरोना विषाणूचं आव्हान\n\nअँजेलिका कॅसास\n\nबीबीसी न्यूज, टेक्सस\n\nअमेरिकेच्या भूमीत कोरोना विषाणू संक्रमणाची पहिली केस आढळल्याला बरोबर एक वर्ष पूर्ण झालं आहे.\n\nजो बायडन राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेत असताना अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे तर जवळपास 4 लाख लोकांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना संसर्गामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांना बायडन यांनी मंगळवार श्रद्धांजली वाहिली. यावेळी बोलताना ते म्हणाले, \"आपण ज्यांना गमावलं त्यांच्या आठवणी जपूया.\"\n\nकोरोना विषाणूमुळे ज्यांनी आपले प्रियजन गमावले आणि ज्यांच्यावर कोरोना विषाणूमुळे आर्थिक कुऱ्हाड कोसळली अशा लोकांशी मी गेले वर्षभर बोलत आले आहे. या संकटामुळे अमेरिकेवर जी आपत्ती ओढावली त्यासाठी काहीजण ट्रंप प्रशासनाच्या कारभाराला जबाबदार धरत आहेत तर काही लोकांच्या नजरा आता बायडन प्रशासन काय करणार, याकडे लागल्या आहेत.\n\nनव्या राष्ट्राध्यक्षांनी कोव्हिड संकटावर मात करण्यासाठी 1.9 ट्रिलियन डॉलरच्या पॅकेजची योजना आखली आहे. यात वेगवान लसीकरण, अधिकाधिक कोव्हिड-19 चाचण्या, 1 लाख अतिरिक्त सार्वजनिक आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती आणि..."} {"inputs":"...ळे यांच्याकडे मुंबई पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. \n\nजवळपास आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले होते. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली होती. \n\nपत्रातील मुद्दे \n\n1. अनिल देशमुख यांनी सचिव वाझेला गेल्या काही महिन्यात आपल्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर अनेकवेळा बोलावलं होतं. पैसे गोळा करण्यासाठी मदत करा असं अनेकवेळा स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. त्या टार्गेटनुससार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते\".\n\nडीजी दर्जाच्या अधिकाऱ्याने केलेले हे आरोप गंभीर आहेत त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मात्र अनिल देशमुख यांचा राजीनामा घेतला नाही. यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील असं पवार म्हणाले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ळे हे मिशन कलात्मक बनले. या सोनेरी प्लेट तांब्यापासून बनल्या असून त्यांचं आयूष्य 1 अब्ज वर्षांचे आहे. पृथ्वीवरून परग्रहवासीयांसाठीचा संदेश या सोनेरी रेकॉर्डवर आहे. यात भाषण, संगीत, आवाज आणि फोटो आहेत. \n\nगोल्डन रेकॉर्ड प्रोजेक्टवर काम करणारे कलाकार जोन लोर्बंग म्हणाले, पृथ्वी कशी आहे, त्यावर जीव कसे कसे आहेत, ही रेकॉर्ड बनवणारे कोण आहेत, यांची छोटी माहिती यात आहे. ही प्लेट बनवताना एक अट होती. ती म्हणजे हा संदेश नासा किंवा अमेरिकेबद्दल न ठेवता तो पृथ्वीचा हवा. \n\nरेकॉर्डमधील कंटेट बनवण्यासाठी नास... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे फोटो दाखवले तेव्हा, त्यांना धक्काच बसला. विशेषतः 1980 ला व्होएजर शनीनजीक पोहचला, त्यावेळचे फोटो तर त्यांना फारच भावले. \n\nव्हॉएजरच्या ट्रान्समीटरसाठी फ्रीजमधील दिव्याला लागते तेवढी वीज लागते.\n\nव्होएजरने लावलेले शोध\n\nव्होएजरने शनी भोवतालची नवी कडी, शनीचा आणखी एका उपग्रह शोधला. शनीचा उपग्रह टायटनवरील पेट्रोकेमिकलचे वातावरण आणि मिथेनचा पाऊस व्होएजरने शोधला. व्होएजरने ईन्सेलॅडस या उपग्रहाचे क्लोजप फोटोही पाठवले. युनायटेड किंगडमच्या आकाराचा हा उपग्रह बर्फात लपेटलेला आहे. सूर्यमालेतील सर्वात चमकदार वस्तू म्हणून या उपग्रहाची ओळख आहे. \n\nप्लॅनेटरी सोसायटीच्या संपादक इमली लुकडवॉल म्हणतात, 'यातील प्रत्येक उपग्रह महत्त्वाचा आहे. शनीच्या उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी शनीवर काय पाठवायला हवं, हे आपल्याला व्होएजरने शिकवलं.' \n\n1980 ला व्होएजर-1 ने शनीला मागे सोडत सूर्यमालेचा प्रवास सुरू केला. 9 महिन्यानंतर व्होएजर-2 ने आऊटर प्लॅनेटसचा प्रवास सुरू केला. व्होएजर-2 1986 ला युरेनसनजीक पोहचला. युरेनसच्या कड्याचा आणि युरेनसचा फोटो पाठवलाच, शिवाय नवे उपग्रहही शोधले. \n\n1989 ला हे यान सूर्यमालेतील शेवटच्या मुक्कामी म्हणजे नेपच्युनच्यानजीक पोहचले. तेथून व्होएजरने तेथून नेपच्युनच्या उपग्रहांचे फोटो पाठवले. \n\nस्टोन म्हणाले, 'आमच्यासाठी धक्कादायक होतं ते म्हणजे नेपच्युनचा उपग्रह ट्रिटॉनवरील नायट्रोजनचे उद्रेक होणारे झरे.'\n\nव्हॉएजरच्या वारश्यावर नंतरच्या अनेक अवकाश मोहीम आखल्या गेल्या. \n\nमानवी इतिहासातील काहीच मोहीम अशा आहेत, की ज्यांनी इतके शास्त्रीय यश मिळवलं आहे. व्होएजरच्या तंत्रज्ञानाच्या वारशाबद्दलही कृतज्ञता मानावी लागेल. \n\nस्टोन म्हणाले, व्होएजर पहिलेच कंप्युटर नियंत्रित अवकाश यान होतं. ते अजूनही कार्यरत आहे.' \n\nव्हॉएजरमधील तंत्रज्ञान आपण सध्या दैनंदिन जीवनात ही वापरत आहोत. स्टोन म्हणाले, 'अवकाशातून येणारे सिग्नल फारच कमकुवत असतात. त्यावर उपाय म्हणून आम्ही कोडिंग पद्धती विकसित केली. मोबाइल, सीडी यांच तंत्रावर चालतात. फक्त फरक इतकाच आहे की हे तंत्रज्ञान अवकाशात पाठवण्यासाठी वापरतो.' आज फोटोंवर प्रक्रिया करणारे जे तंत्रज्ञान मोबाईलमध्ये वापरले जाते, ते व्होएजरसाठी विकसित करण्यात आले होते. \n\nपण व्हॉएजरसाठी सर्वात मोठी घटना होती, ती म्हणजे 14 फेब्रुरवारी 1990 ची. या दिवशी व्होएजर-2 ने पूर्ण सूर्यमालेचे फोटो टिपले. या फोटोत पृथ्वी..."} {"inputs":"...ळे, केवळ पद मिळतं आहे म्हणून त्या पक्षात परत जाणं हे मला चुकीचं वाटलं. म्हणून कॉंग्रेसची ऑफर मी स्वीकारली नाही. ही गोष्टही मी सांगितली नसती कारण मला कोणत्याही प्रकारचा अवमान, अपमान कोणत्याही पक्षाचा करण्यात तथ्य वाटत नाही. पण कॉंग्रेसकडनंच ते बाहेर आल्यामुळे ते मी सांगते आहे. पद मला तिकडंही मिळत होतं आणि इकडंही मिळतं आहे. \n\nजेव्हा मी राजीनामा दिला तेव्हा चोवीस तासांच्या आत मला बऱ्याच मोठ्या मोठ्या पक्षांचे कॉल आले, ऑफर आल्या. विधानसभेची निवडणूक तेव्हा तोंडावर होती. आजच्या काळात अनेक मोठे नेते पक... उर्वरित लेख लिहा:","targets":"बई शहराचं आहे, ते दोन-चार चित्रपटांचं नाही आहे. हिंदी चित्रपटसृष्टी जन्माला आली मुंबईमध्ये, तिथं ती फुलली, मोठा बहारदार वृक्ष झाला. दुनियाभरात सर्वात मोठी अशी फिल्म इंडस्ट्री ती झाली या शहरामध्ये. त्यामुळे ते एक वेगळं नातं आहे. त्या काही गोष्टी दोन दिवसांमध्ये बनणा-या नसतात. त्यांना वर्षानुवर्षं लागतात. बाकी, चित्रपट तर हिंदी विदेशांतही शूट होतात, देशाच्या अनेकानेक भागांत केले जातात. त्यामुळे कोणी त्यांच्या पिक्चर कुठे करायचा असेल तर तो करावा. \n\nप्रश्न: सध्या प्रश्न 'लव्ह-जिहाद' याबद्दलचे जे कायदे काही राज्यांमध्ये होत आहेत त्याचा चर्चिला जातो आहे. आपला आंतरधर्मीय विवाह आहे. आपलं या कायद्यांबद्दलचं मत काय आहे? \n\nउर्मिला मातोंडकर : माझी भूमिका हीच आहे की दर वेळेस निवडणुका आल्या की हे असल्या वेगवेगळ्या गोष्टी अचानक येतात. बोलल्या जातात. या धर्मात हे आहे, त्या धर्मात हे नाही असं बोलत बसण्यापेक्षा कामाच्या मुद्द्यांवर उत्तरं द्यावीत, प्रसारमाध्यमांनी चर्चा घ्याव्यात. माझ्या मते या कायद्यामध्ये ज्या प्रकारे बायकांना दाखवण्यात येणार आहे ते चुकीचं आहे. \n\nकारण देशाच्या घटनेनं त्या मुलीला हक्क दिलेला आहे की तिने तिच्या पसंतीच्या व्यक्तीशी लग्न करावं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी कितीपत घटनेच्या चौकटी बसतात यावर खरंतर खूप विचार करावा लागेल. हा असाच उठून काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचा मुद्दाच नाही आहे. घटनेत या गोष्टी तांत्रिकदृष्ट्या बसतात का त्याच्यावर विचार करण्याची जास्त आवश्यकता आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ळेत शिक्षक आहेत. त्यांच्या वडिलांचं पेन्शन येतं. मुलाचं आत्ताच शिक्षण संपलंय, मुलीचं सुरू आहे. पाच जणांच्या कुटुंबात आणखी 3 लोकांचा भार, खर्च तर येतोच ना.\"\n\nपण नझीम या सगळ्याकडे वेगळ्या दृष्टीकोनातून पाहतात. \"लोक मोलमजुरी करून 10-15 लोकांच्या कुटुंबाचं पोट भरू शकतात. मी एक शिक्षक आहे. मी 7-8 लोकांचं कुटुंब एक-दोन महिन्यासाठी नाही चालवू शकत का?\" ते प्रतिप्रश्न करतात.\n\nनझीन यांचा परिवार आता 8 जणांचा झालाय. ते सगळे त्यांच्या बागेत दुपारी क्रिकेट खेळतात. रात्री गप्पा मारत बसतात, लुडो खेळतात. सगळ्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...व प्रादेशिक पक्षांसाठी धोकादायक आहे. \n\nभाजपने पश्चिम बंगालमध्ये विलक्षण कामगिरी केली आहे. मुळात आपल्याला इतकं यश मिळेल याची आशी आशा भाजपलाही नसेल. भरीस भर म्हणून डाव्यांना धुळ चारून आपण ही कामगिरी केली याचा भाजप, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आनंद असेल. कम्युनिस्टांचा गड असणाऱ्या पश्चिम बंगालमध्ये आता त्यांचा एकही खासदार नाही. \n\nघराणेशाहीचा अंत\n\nराहुल गांधींचा अमेठीमधला पराभव दाखवून देतो की भारतात घराणेशाहीच्या राजकारणाला घरघर लागली आहे. \n\nअर्थात भाजपमध्येही घराणेशाही आहे. हिमाचल प्रदेशमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"राहुल गांधींच्या नेतृत्वावर अनेकांनी प्रश्नचिन्ह लावलं आहे. पण त्यांची बहीण प्रियंका गांधीही फारशी चमक दाखवू शकल्या नाहीत. मग काँग्रेस आता पर्यायी नेतृत्व शोधणार का?\n\nभाजपप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. जगन मोहन रेड्डींनी भाजपला पाठिंबा दिला तर त्यांची ताकद अजून वाढणार, म्हणजे आता संसदेत विरोधी पक्ष फक्त नावापुरता असेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...व म्हणवणाऱ्या भाजप उमेदवाराला मुस्लीम मतदार मत देणार नाही. तरीही तिथे भाजपचा विजय झाला. यात शंकेला जागा आहे,' असा त्यांचा आरोप आहे.\n\nडॉ. आंबेडकर म्हणाले, \"सोलापुरात भाजपच्या उमेदवाराने मीच देव असल्याचं जाहीर सभेत म्हटलं. त्याच देवाला मुसलमान मतदान करतो. हे विसंगत आहे. कारण मुस्लिमांच्या मते अल्ला एकच आणि उरलेले सगळे त्याचे बंदे. त्यामुळे एकतर तो मुसलमान काफर आहे किंवा त्याचं मत फिरवून त्याला काफर केलं, असं म्हणावं लागेल.\"\n\n\"जेव्हा रिटर्निंग अधिकारी 10 लाख 35 हजार मतदान झाल्याचं सांगतो आणि मतमोजण... उर्वरित लेख लिहा:","targets":"पातळीवर येऊन बोलणी करावी, या ट्वीटवरून वंचित बहुजन आघाडी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी करणार का, अशी चर्चा रंगली होती. मात्र, ते ट्वीट आपलं नसल्याचं डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार का, याबाबत अजून बैठकच झाली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n\"आम्ही आधी (लोकसभा निवडणुकीपूर्वी) काँग्रेससोबत बोलणी करायला गेलो होतो. पण त्यांनी ऐकलं नाही. आम्हाला बी टीम म्हणून गृहित धरलं. आता त्यांना पुन्हा चर्चा करायची आहे. तेव्हा आमचं स्टेटस काय, याचा खुलासा करा. बी टीम म्हणून आमच्याशी चर्चा करणार असाल तर थेट भाजपकडे जाऊनच बोलणी करा. आमच्यामार्फत करू नका\", अशा शब्दांत आंबेडकर यांनी काँग्रेसला सुनावलं. \n\n\"आम्ही अजून पुढे काय करायचं, हे ठरवलं नाही. विधानसभेसंबंधीची आमची बैठक झालेली नाही. त्यामुळे अधिकृतपणे तुम्हाला काही सांगू शकत नाही.\"\n\nविधानसभेच्या सर्व जागा लढवण्याची ताकद आपल्यात असल्याचं सांगत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली आहे. \n\nते म्हणाले, \"वंचित आघाडीची सुरुवात विधानसभा डोळ्यासमोर ठेवूनच केली होती. गेल्या जुलैपासून आम्ही काँग्रेसच्या मागे लागलो होतो, की जिथे तुमच्याकडे उमेदवार नाही ते मतदारसंघ आम्हाला द्या. जिथे तुम्ही तीन वेळा पराभूत झाला आहात, त्या जागा आम्हाला द्या. जिंकणारा मतदारसंघही आम्ही मागत नव्हतो. तेव्हा आमची तयारी ही विधानसभेची तयारी होती. राज्यातल्या 288 मतदारसंघाची तयारी आम्ही वर्षभरापूर्वीच सुरू केली आहे. वेळ पडली तर सर्वच्या सर्व 288 जागा आम्ही लढवू शकतो, ही ताकद आमच्यात आहे.\"\n\nआपण कायमच लोकसभा लढवली आहे आणि यापुढेही स्वतः विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार नसल्याचं डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वं लागतं. त्यावेळी तिच्या मनावर होणाऱ्या परिणामांचा क्वचितच कुणी विचार करतं. 'बाईचं मन' या मालिकेतून आम्ही तिच्या मनात डोकावून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत. हा लेख याच मालिकेचा एक भाग आहे. महिला, अंधश्रद्धा आणि मानसिक आजार यांचा परस्परांशी काय संबंध आहे, हे उलगडून सांगणारा लेख.\n\nशहाजींनी स्वतःच भानामती करणाऱ्या अनिताला रंगेहात पकडलं. नंतर तिनेही मान्य केलं की आधीचे सारे प्रकार तिनेच घडवून आणले होते. अनिताचं पूर्वी एका तरुणावर प्रेम होतं आणि हे लग्न तिच्या मनाविरुद्ध झालं होतं. त्यानंतर ती एका मनाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"शब्दही गावागावांमध्ये प्रचलित होता. महिलेच्या अंगात कोणी दुसरी व्यक्ती आलीये आणि तोंडातून हूं हूं करतेय म्हणून तिला भुंकणारी भानामती म्हटलं जाई. हल्ली हा शब्द मागे पडलाय. \n\nज्याला भुंकणाऱ्या भानामती म्हटलं जातं त्या अंगात आलेल्या महिला आपल्याला आजही जत्रा, घरगुती किंवा सार्वजनिक समारंभात दिसतात. त्यांच्या कधी देवी अंगात येते तर कधी एखादी मृत पावलेली व्यक्ती. असे प्रकार सर्रास संपूर्ण भारतात पाहायला मिळतात. प्रसिद्ध देवस्थान, पीर- दर्गा असो की कुंभमेळे. त्याला धर्माचंही बंधन नाही. \n\nजत्रेतील प्रातिनिधीक फोटो\n\nअगदी ताजं उदाहरण आहे. महाशिवरात्रीला फेसबुकवर अडीच लाख मेंबर असलेल्या महिलांच्या एका ग्रुपवर अशाच एका महिलेचा व्हिडिओ पोस्ट केला गेला. मंदिरात शंकराची आरती सुरू होती, तितक्यात एक बाई हूं हूं आवाज करत वाऱ्याच्या वेगाने मुर्तीसमोर गेली. ती इतकी वेगाने घुमू लागली की सोबत असलेल्या दोघांना तिला आवरणं कठीण जात होतं. बाजूच्या भिंतीला तिने जोरजोरात धडका मारायला सुरुवात केली. हा व्हिडिओ पोस्ट झाल्यावर तासाभरात त्याला हजारो लाईक्स मिळाले आणि कमेंटही आल्या. त्यात बहुतेक कमेंट्स नमस्कार इमोजीच्या होत्या. कित्येक महिलांचा देवी अंगात येणं यावर विश्वास असल्याचं यातून स्पष्ट दिसलं.\n\nडोंबिवलीत राहणारे सुशीला मुंडे आणि मच्छिंद्र मुंडे गेली 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करताना देवी अंगात येण्याचे प्रकार जवळून पाहिले आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये लैंगिक शोषणातून झालेली मानसिक कोंडी, महिलांची लैंगिक उपासमार हे कारण पुढे आल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nअंगात येतं म्हणजे नेमकं काय होतं? \n\n\"अंगात येणं हा प्रकार आपल्या संस्कारांशी जोडलेला असतो. काही ठराविक परिस्थितीमध्ये प्रासंगिक मनोविघटन होतं. यात आपल्या इंद्रियांकडून वर्तनाकडे सूचना पाठवली जाते. ढोल किंवा आरतीचा आवाज, धूप-अगरबत्तीचा वास यामुळे इंद्रिय उद्दिपीत होतात. त्यावेळी शरीरातील ताकदीचा रिझर्व्ह फोर्स वापरला जातो. एरव्हीपेक्षा अनेक पटीने ताकद असल्याचं आजूबाजूच्या लोकांना जाणवतं.\" \n\nअशी प्रकरणं हाताळताना प्रसंगी काही क्लृप्त्याही कराव्या लागतात असं मच्छिंद्र मुंडे म्हणतात. एकदा एका महिलेच्या अंगात दर पोर्णिमेला देवी यायची. हा दिवस कधीच चुकायचा नाही. अंनिस म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना 22 जूनची पोर्णिमा चुकवायची नव्हती. त्यांनी एक प्रयोग करायचा..."} {"inputs":"...वक काम करत होते त्यांच्या माध्यमातून आला. \n\nत्यावेळी बिहार, नवादा जिल्ह्यातील पकडी बारावा प्रखंड या भागात दुष्काळ पीडितांच्या मदतकार्यासाठी असलेल्या एका प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी जयप्रकाश नारायण तिथे आले होते. \n\nसंघात सगळी कार्य स्वेच्छेने होतात. कोणालाही त्याचा पगार मिळत नाही. सगळे सुशिक्षित आहे. अगदी 15-15 दिवसांचा वेळ या कार्यासाठी ते देतात. हे पाहून जयप्रकाश नारायण प्रभावित झाले होते. \n\nजनसंघ फॅसिस्ट तर मी पण फॅसिस्ट \n\nसंघाची देशभक्ती ही पंतप्रधानांपेक्षा कमी नाही, अशी टिप्पणी जयप्रकाश नार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी परस्पर सहकार्य करण्यासाठी भारतीय परंपरा फार जुनी आहे. निवडणुकांच्या राजकारणात असलेले डावपेच, मर्यादा उल्लंघन, यामुळे भारताच्या शालीनतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं.\n\nप्रत्येक धातूला उष्णतेची गरज\n\nसंघाच्या कार्यपद्धतीविषयी ज्येष्ठ स्वयंसेवक प्रा. यशवंत राव केळकर बरंच काही सांगायचे, बोलायचे. ते म्हणायचे, पर्यावरणात असलेला प्रत्येक धातू वितळतो. असा कोणताही धातू नाही जो वितळत नाही. त्यासाठी फक्त आवश्यक तितकं तापमान हवं.\n\nजर एखादा धातू वितळत नसेल तर त्याचा दोष नाही, जो तो धातू वितळवायला गेला त्याला दिली जाणारी उष्णता कमी आहे. म्हणून तो धातू वितळत नाही. त्यामुळे आपण जी उर्जा देतो ती वाढवण्यासाठी स्वयंसेवकाला आपली साधना वाढवण्याची गरज आहे, असं ते म्हणायचे.\n\nहा धातू म्हणजे नवीन व्यक्ती. ते सांगायचे की संपूर्ण समाज एक आहे. सगळे स्वयंसेवक आहेत. काही आज शाखेत येतील काही उद्या येतील. त्यासाठी सगळ्यांसाठी नि:स्वार्थ आणि सकारात्मक इच्छा हवी.\n\nजो एकदा शाखेत येतो किंवा स्वयंसेवक होतो तो आयुष्यभर स्वयंसेवक राहतो. त्याच्याकडून तशा संस्काराची आणि व्यवहाराची अपेक्षा आहे. \n\nया अर्थाने संघात प्रवेश करण्याची कायम संधी आणि संघातून बाहेर पडणं निषिद्ध मानलं जातं. \n\nप्रणब मुखर्जी असो किंवा जयप्रकाश नारायण, वेळोवेळी अनेक नेते संघाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सामील झाले आहेत. संघाचे स्वयंसेवक आपल्या क्षमतेनुसार आणि संपर्कक्षमतेनुसार नवीन लोकांची भेट घेतात, त्यांच्या घरी जातात आणि त्यांचा विश्वास संपादन करतात. \n\nआज संघाच्या जवळजवळ 50 हजारहून अधिक शाखा आहेत. रोज शाखेत जाणारे लाखो लोक आहेत. कोट्यवधी लोक संघाची कामं करतात. हा संघाच्या 90 वर्षांपेक्षा अधिक काळ असलेल्या स्नेहावर आधारित कार्यपद्धतीचा परिणाम आहे.\n\nजनतेत एका विशिष्ट आणि प्रसिद्ध पदावर असल्यामुळे प्रणबदांचं नागपूरला जाणं चर्चेचा विषय झाला आहे. या सगळ्या गोंधळात निस्वार्थ स्नेहावर आधारित नित्य सिद्ध शक्ती उभी होण्यासाठी संघ संस्थापक डॉक्टर हेडगेवार यांनी रुजवलेल्या सर्वजन सुलभ, अचूक कार्यपद्धती कडे लक्ष देणं जास्त उपयोगी होईल. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वक्तव्य स्वीकारली जाणार नाहीत. कायमच मानवता आणि जागतिक मूल्यांची बाजू घेऊ\", असं मॅक्रॉन यांनी ट्वीट केलं होतं. \n\nयुरोपातल्या अनेक देशांच्या सरकारांनी फ्रान्सला पाठिंबा देत अर्दोआन यांच्या विधानाचा निषेध केलाय. \n\nभारतानेही फ्रान्सला पाठिंबा दिलाय. फ्रेंच राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर ज्या शब्दांत टीका करण्यात आली, त्याचा आपण निषेध करत असल्याचं भारताने म्हटलंय. \n\nइस्लामी आंदोलन बांगलादेश, या बांगलादेशातल्या सगळ्यांत मोठ्या इस्लामी पक्षाने आयोजित केलेल्या मोर्चात 40,000 जण सहभागी झाल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"स शिक्षक सॅम्युएल पॅटी यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी हजारो फ्रेंच नागरिक रस्त्यांवर उतरले होते. \n\nपण या असंतोषामागे आर्थिक कारणंही असल्याचं आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ प्रा. शैलेंद्र देवळाणकर सांगतात. बीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी सांगितलं, \"फ्रान्समध्ये अल्पसंख्याक मुस्लिमांविरुद्धचा जो वाढता रोष आहे, तो काही नवीन नाही. याप्रकारचा संघर्ष फ्रान्समध्ये यापूर्वीही होता. ज्या ज्या वेळेला फ्रान्स आर्थिक समस्येच्या गर्तेमधून गेलेला आहे, त्या त्या वेळेला अशा स्वरूपाचे वाद उफाळून बाहेर आले आहेत. 2008ला ज्यावेळी संपूर्ण युरोपात आर्थिक मंदीचं वातावरण होतं, त्यावेळी देखील फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला ज्या पद्धतीचे झटके बसले होते, त्यानंतरही फ्रान्सची जनता आणि अल्पसंख्याक मुस्लिम यांच्यातला हा वाद उफाळून आला होता. \n\n\"आता कोरोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला कमालीचा फटका बसलेला असताना अशा स्वरूपाचे संघर्ष पुन्हा एकदा बाहेर येताना आपल्याला दिसतात. हा राग प्रामुख्याने मुस्लिमांबद्दल असण्यापेक्षा तो राग जे आखातातून फ्रान्समध्ये आलेले निर्वासित आहेत, ज्यांच्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर हल्ले झालेले आहेत त्यांच्या विरोधातला हा वाद प्रामुख्याने आहे. म्हणून याची आर्थिक बाजू फार महत्त्वाची आहे,\" प्रा. देवळाणकर सांगतात.\n\nफ्रान्सवर बहिष्काराचा काय परिणाम होईल?\n\nबीबीसीच्या एका रिपोर्टनुसार पश्चिम युरोपाताल्या देशांमध्ये फ्रान्समध्ये सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या आहे. फ्रान्समध्ये जवळपास 50 लाख मुस्लिम लोकसंख्या आहे. जे देश फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार घालायचं म्हणताहेत, त्यांना फ्रान्सकडून विमान आणि विमानविषयक सामान, वाहन उद्योगाशी संबंधित भाग, कृषी उत्पादनं -त्यातही मोठ्या प्रमाणात गहू निर्यात आणि फॅशन - लक्झरी वस्तूंची निर्यात होते. \n\nत्यामुळे जर मुस्लिम देशांनी खरंच फ्रेंच वस्तूंवर बहिष्कार टाकला, तर फ्रान्सच्या या क्षेत्रांवर त्याचा परिणाम होईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.\n\nबुलेट ट्रेनची गरज आहे का?\n\nभारतात दररोज 2.2 कोटी प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. ही भारतातील सगळ्यांत किफायतशीर वाहतूक सेवा असून भारतात रोज 9,000 रेल्वे धावतात.\n\nमात्र रेल्वेच्या सेवेबद्दल प्रवाशांच्या वारंवार तक्रारी येतच असतात. रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी गुंतवणूक होत नाही, अशीही प्रवाशांची तक्रार आहे.\n\nसध्या वंदे भारत एक्सप्रेस ही भारतातील सर्वांत वेगवान ट्रेन आहे. चाचणीवेळी या गाडीने 180 किमी प्रति तासापर्यंतचा वेग गा... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिनीसाठी \"अल्प मोबदला\" हा अधिग्रहणात सगळ्यांत मोठा अडसर असल्याचं सांगण्यात येतं.\n\nपण हा प्रकल्प हाताळणाऱ्या लोकांनुसार, भूधारकांना कायदेशीर तरतुदीपेक्षा 25% जास्त मानधन देण्यात येत आहे.\n\nजमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून काही दिवसांपूर्वीच काही ठिकाणी निदर्शनं झाली होती तर कोर्टात याविरुद्ध अनेक याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत. अशा याचिका कोर्टात अनेक वर्षं अडकून पडू शकतात.\n\nही रेल्वे तीन वन्यक्षेत्र आणि किनारपट्टीच्या क्षेत्रातून जाणार असल्यामुळे पर्यावरण आणि वन्यजीव संदर्भातील अनेक प्रकारच्या मंजुऱ्यांमुळे या प्रकल्पाला उशीर होऊ शकतो.\n\nतसंच वनक्षेत्र म्हणून घोषित केलेल्या क्षेत्रामधूनही ही ट्रेन जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा पर्यावरणावर होणारा परिणाम अभ्यासल्यानंतर आणि पर्यायी वृक्ष लागवडीचं नियोजन केल्यानंतरच ही जमीन अधिग्रहित करता येऊ शकेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वघड आहे असं नाही वाटत. \n\nप्रश्न - केंद्रात तुम्हाला अध्यक्ष नाही. विधानसभेपर्यंत तो मिळेल की नाही याची शाश्वती नाही अशावेळी तुम्ही कॉंग्रेसला या विधानसभा निवडणुकीत कुठे बघता? कॉंग्रेसच्या किती जागा येतील? \n\nउत्तर - राहुल गांधींनी राजीनामा दिला असला तरी काम काही थांबलेलं नाही. मल्लिकार्जुन खरगे, वेणूगोपालसारखे नेते काम करतायेत. त्यातूनच महाराष्ट्राच्या अध्यक्ष पदाचा निर्णय झाला. त्यामुळे काम सुरू आहे. आमची समविचारी पक्षाशी आघाडी निश्चित झाली आहे. जागावाटप जवळपास पूर्ण होत आलंय. इतर मित्रपक्षाशी ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोलण्यापेक्षा विरोधकांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे याबाबत तुमची प्रतिक्रिया काय?\n\nउत्तर - आत्मचिंतन आम्ही करतोच आहोत आणि ते करण्याची सर्वांनाच गरज भासणार आहे. त्यांनाही कधीतरी आत्मचिंतन करावं लागेल. \n\nप्रश्न - जागावाटपाची चर्चा कुठपर्यंत आहे. तुमच्या पक्षात सगळीकडे शांतता आहे?\n\nउत्तर - सत्ताधारी पक्षाची प्रसिद्धी जास्त आहे. आमचं शांतपणाने काम सुरू आहे. आज आमचं नागपूरमध्ये आंदोलन ठरलं होतं. पण रात्रीच पक्षातल्या लोकांना पोलिसांनी उचलून नेलं. म्हणजे विरोधक नकोच.\n\nप्रश्न - बाळासाहेब थोरातांबरोबर तुम्हीही राज्याची जबाबदारी घेणार?\n\nउत्तर - निश्चितपणे. कारण हे टीमवर्क आहे. आम्ही सगळे मिळून जेव्हा काम करू तेव्हा ते यशस्वीपणे पार पडेल. आम्ही सर्वजण थोरांताच्या बरोबर आहोत. कॉंग्रेस तितक्याच जोमाने या निवडणूकीला सामोरं जाईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वघड होऊ लागलं, असं मुंबईतील काही हॉस्पिटल्सच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\nअनेकदा एखाद्या कोरोना रुग्णाचा मृत्यू जर हृदयविकाराच्या झटक्याने झाला तर त्या केसचा अखेरचा अहवाल बनवणाऱ्याकडून मृत्यूच्या कॉलममध्ये हृदयविकारच लिहिण्यात आलं असावं. एवढे मृत्यू होत असताना, अशी गफलत होण्याची शक्यता असतेच.\n\nत्यानंतर मुंबईची किंवा राज्याची डेथ ऑडिट कमिटी प्रत्येक मृत्यू झालेल्या केसची माहिती पुन्हा एकदा चेक करतात. \"आम्ही प्रत्येक रुग्णाचा वैद्यकीय अहवाल तपासतो, त्याला इतर कोणते रोग आहेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यामुळे आता जोडला जात आहे, असं चीनने त्यावेळी सांगितलं होतं. \n\nमेक्सिकोनेही मृतांचा आकडा जूनच्या पहिल्या आठवड्यात तब्बल एक हजारांनी वाढवल्याची बातमी वॉशिंगटन पोस्टने दिली होती, तर चिली राष्ट्राने एकूण मृत्यूंच्या आकडेवारीत संशयित कोव्हिड-19 रुग्णांची आकडेवारी अपडेट केली.\n\nरशियामध्ये कोरोनाचा उद्रेक उशिरा झाला, मात्र त्यानंतर तिथल्या मृतांचा आकडा झपाट्याने वाढला. मात्र तिथेही अधिकृत आकडेवारीवरून तज्ज्ञांनी संशय व्यक्त केला होता.\n\nकोरोना व्हायरसचं अस्तित्वच सुरुवातीला नाकारणारे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष झाएर बोलसोनारो यांनी देशात कोरोनामुळे होणारे मृत्यू भयंकररित्या वाढल्यानंतर एकूण आकडेवारीच सरकारी वेबसाईटवरून काढून टाकली होती. नंतर तिथल्या कोर्टाने यावर आक्षेप घेतल्यानंतर ही आकडेवारी पुन्हा एकदा जाहीर करण्यात आली. कोरोनाची खरी स्थिती लपवण्याचा हा प्रयत्न होता, असं बोलसोनारोंच्या टीकाकारांना वाटतं. \n\nपण प्रत्यक्ष मृत्यूंचा आकडा जास्त?\n\nकोरोना विषाणूच्या साथीमुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. त्यामुळे इतर वेळेस नियमितपणे आरोग्य केंद्रांमध्ये होणारी कामं आता प्रलंबित आहेत किंवा होत नाहीयेत. अशा वेळेत इतर रोगांनी बाधित रुग्णांचाही उपचाराअभावी मृत्यू होण्याची शक्यता बळावते आणि या मृत्यूंची दखल मग कशी घेतली जावी, हा सर्वांत मोठा प्रश्न आहे. \n\nअनेकदा संशयित कोरोनाग्रस्ताला उशीरा रुग्णालयात बेड मिळतो, त्यामुळे त्याचा अहवाल येईपर्यंत त्याचा मृत्यू झालेला असतो. शिवाय, असे अनेक रुग्ण आहेत, ज्यांचा आधीच ताणलेल्या आरोग्य केंद्रात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू होतो. मग त्यांचा तपास न होताच त्यांच्यावर अंत्यविधी केला जातो. मग त्यांचीही नोंद कोव्हिडमुळे होत नाही.\n\nअशा अनेक संशयित रुग्णांची नोंदही बेल्जियमसारख्या राष्ट्राने एकूण तालिकेत घेण्याचं ठरवलं. म्हणूनच तिथला मृतांचा आकडा दरवर्षी होणाऱ्या सरासरी मृत्यूंपेक्षा तब्बल 37 टक्क्यांनी जास्त आहे, असं बीबीसीच्या एका विश्लेषणात लक्षात आलं.\n\nजगभरात कमीजास्त प्रमाणात थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे मृत्यू नेमके किती झालेत, हे सांगता येणं कठीण आहेच. पण त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या सरासरी मृत्यूंच्या आकडेवारीची तुलना यावर्षी होत असलेल्या एकूण मृत्यूंशी केली, तर चित्र जरा अधिक स्पष्टपणे दिसेल, असं या अभ्यासकांना वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...वटवाघळांची वस्ती होती. त्यातूनच त्याला या विषाणूंची लागण झाल्याचं संशोधकांनी म्हटलं होतं. \n\nइबोलाचा स्त्रोत शोधण्यासाठी हा मुलगा ज्या गावात राहात होता त्या मेलिआंडोऊ गावात जाऊन वैज्ञानिकांनी तिथले नमुने गोळा केले, स्थानिकांशी बोलून माहिती घेतली. आणि त्यानंतर EMBO Moleculare Medicine या पत्रिकेत निष्कर्ष छापण्यात आले. \n\n'टायफॉईड मेरी'\n\nसर्वात प्रसिद्ध 'पेशंट झिरो' म्हणून मेरी मॅलन यांचं नाव घेता येईल. कदाचित त्या पहिल्यावहिल्या 'पेशंट झिरो' होत्या. न्यूयॉर्कमध्ये 1906मध्ये आलेल्या टायफॉईड तापाच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीन दशकांनंतर वैज्ञानिकांनी म्हटलं. हा विषाणू 1970च्या दशकाच्या सुरुवातीला कॅरिबियन बेटांमधून अमेरिकेत आल्याचं 2016मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका संशोधनात म्हटलंय. \n\nरंजक बाब म्हणजे HIVच्या या उद्रेकाच्या वेळीच 'पेशंट झिरो' ही संकल्पना अपघातानेच अस्तित्वात आली होती.\n\n80च्या दशकाच्या सुरुवातीला लॉस एंजेलिस आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये पसरलेल्या या रोगाचा तपास करताना सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशनच्या (CDC) संशोधकांनी 'कॅलिफोर्निया राज्याबाहेरच्या' रुग्णांचा उल्लेख करताना 'O' असा उल्लेख केला. \n\nइतर संशोधकांनी याचा अर्थ चुकून शून्य - 0 असा लावला आणि त्यातून पेशंट झिरो निर्माण झाला. \n\nत्यावेळच्या या संशोधनाबद्दल त्यावेळी युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डच्या प्राध्यापक ऑलिव्हर पायबस यांनी म्हटलं होतं, \"या संशोधनातून पेशंट झिरोचा एक रंजक मुद्दा मांडण्यात आला आहे. एड्स कसा उद्भवला याविषयीच्या चर्चेचा हा एक महत्त्वाचा मुद्दा बनलाय. यामागे कोणताही वैज्ञानिक आधार नाही आणि या व्यक्तीला जबाबादार ठरवणं हे दुर्दैवी आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वडक वाक्य काढून त्याचा वेगळा अर्थ लावत आहेत. आज मी माझी भूमिका पोलिसांकडे स्पष्ट केली.\"\n\n\"या सगळ्या प्रकरणामुळे अनेक गैर मुस्लिमांना मी जातीयवादी असल्याचं वाटत असल्याचा मला खेद आहे. कुराणाप्रमाणेच मी देखील दुष्ट जातीयवादाच्या विरोधात आहे कारण एक इस्लामिक प्रचारक म्हणून मी मानत असलेल्या सर्व गोष्टींच्या ते विरोधात आहे,\" झाकीर नाईक म्हणतात.\n\nभाषणबंदीवरील प्रतिक्रिया\n\nयापूर्वी झाकीर नाईक यांच्या PR स्टेटसची पाठराखण करणारे महाथिर मोहम्मद यांनी या भाषणबंदीला पाठिंबा दिला आहे. राजकीय वक्तव्य करत नाईक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाहा.)"} {"inputs":"...वडणुकीनंतरही कन्नमवारांच्या मंत्रिमंडळात ते महसूल मंत्री होते, पण कन्नमवारांच्या मृत्यूनंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले\n\nराजकारणातील यशस्वी खेळी हेच नाईकांच्या मुख्यमंत्रिपदाच्या प्रदीर्घ कारकीर्दीचं एकमेव वैशिष्ट्य नव्हे. या काळात त्यांनी एक कुशल प्रशासक म्हणूनही लौकीक मिळवला. \n\nनाईकांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचं औद्योगिकीकरण वाढत गेलं, ग्रामीण महाराष्ट्रात सहकारी साखर कारखाने, दूध उत्पादक संघ, सूत गिरण्यांचं जाळं पसरलं. ज्या योजनेच्या धर्तीवर देशात मनरेगा योजना आली, ती रोजगार हमी योजना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"'\n\nवसंतराव नाईक\n\nकारकीर्द कशी संपली?\n\nअकरा वर्षं सलगपणे मुख्यमंत्रिपदी राहिल्यानंतर अखेर फेब्रुवारी 1975 मध्ये त्यांना या पदावरून पायउतार व्हावे लागले. \n\nनाईकांची मजबूत पकड सैल होण्यास सुरुवात झाली ती 1972 पासून. 1972 च्या निवडणुकीत काँग्रेसला यश मिळाले खरं, पण पक्षात मोठी बंडखोरी झाली. जवळपास 20 हून अधिक बंडखोर निवडून आले. त्यानंतर 1974 मध्ये राज्यात लोकसभेच्या चार आणि विधानसभेच्या नऊ जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या, त्यात बहुतेक जागांवर काँग्रेसचा पराभवच झाला.\n\nविदर्भातही जांबुवंतराव धोटे आणि रामभाऊ हेडाऊ हे महाविदर्भ संघर्ष समितीचे नेते काँग्रेसच्या उमेदवारांचा पराभव करून निवडून आले. ही नाईकांसाठी धोक्याची घंटा होती. या पोटनिवडणुकांनंतर नाईकांच्या नेतृत्वाला पक्षातून आव्हान मिळू लागलं. त्यावेळी यशवंतराव चव्हाणही त्यांना संरक्षण देऊ शकले नाहीत. पुढील काही दिवसांतच नाईकांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वडणूक लढवली नसती, तर ते आत्महत्येचं पाऊल ठरलं असतं. कारण पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी 13 आमदार दिले होते. गेल्या निवडणुकीत त्यांचा एकच आमदार निवडून आला होता. पण चढउतार प्रत्येक पक्षात येतातच. पण पक्षाचा जिवंतपणा टिकवण्यासाठी निवडणूक लढवणं, ही एक अपरिहार्य बाब आहे. कारण आपल्याकडच्या राजकीय व्यवस्थेत निवडणुकीला सर्वात जास्त महत्त्व असतं. त्यामुळे राज ठाकरेंनी घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे.\"\n\nमनसेनं निवडणूक लढवली तर त्यांचा प्रभाव असेल्या प्रदेशात त्यांना फायदा होऊ शकतो असं मत पात्रुडकर यांनी व... उर्वरित लेख लिहा:","targets":"आली. मनसेचे विभाग अध्यक्ष आणि शहर अध्यक्ष यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांचे नाव प्रचाराच्या माध्यमातून लोकांपर्यंत, मीडियापर्यंत पोहोचले. माझ्या मते, ह्या निवडणुकीने मनसेला काय दिलं असेल, तर पक्षाला नवे चेहरे दिले. हेच चेहरे भविष्यात पक्षाचे नगरसेवक- आमदार बनलेले आपल्याला दिसतील,\" असंही शिंदे यांनी म्हटलं. \n\nप्रचाराला जास्त वेळ मिळाला नाही\n\nनिवडणूक लढविण्याचा निर्णय उशीरा जाहीर झाल्यामुळे मनसैनिकांना आणि उमेदवारांना प्रचारासाठी फारसा वेळ मिळाला नाही, असं मतही कीर्तिकुमार शिंदे व्यक्त करतात.\n\n ते म्हणतात, \"मनसेच्या उमेदवारांना त्यांच्या प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाला. मनसे नेतृत्वाने निवडणूक लढण्याचा निर्णय लोकसभेनंतर लगेचच जाहीर केला असता, तर कदाचित वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं.\" \n\nराज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीनंतर तात्काळ नेत्यांना दिशा देणार, थेट विचार स्पष्ट करणारं वक्तव्य केलं असतं किंवा उमेदवार, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचा आदेश दिला असता तर चित्र वेगळं असतं असंही मत ते व्यक्त करतात. \n\nइथं थोडा जोर लावला असता तर....\n\nमनसेला केवळ कल्याण ग्रामीण मतदारसंघात यश मिळालं असलं तरी इतर अनेक मतदारसंघात या राजकीय पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली आहेत.\n\nया नऊ मतदारसंघात मनसेला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वड्यात नेताजींच्या पत्नी एमिली या आपल्या विएन्नामधल्या घरी आपली आई आणि बहिणीसोबत होत्या.\n\nनेहमीप्रमाणे त्या रेडिओवर संध्याकाळच्या बातम्या ऐकत होत्या. तेवढ्यात वृत्तनिवेदकाने भारताचे देशद्रोही सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाला, अशा स्वरूपाची बातमी दिली.\n\nएमिली यांच्या आई आणि बहिणीने स्तब्ध होऊन त्यांच्याकडे पाहिलं. सावकाशपणे त्या उठल्या आणि बाजूच्या खोलीत निघून गेल्या. तिथं सुभाषचंद्र बोस यांची अडीच वर्षांची मुलगी अनीता गाढ झोपेत होती. याच बिछान्याच्या बाजूला बसून ओक्साबोक्शी रडल्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"न मिळाल्याचा उल्लेख होता. \n\nदुसऱ्या महायुद्धाच्या वेळी बोस यांनी हिटलरशी हातमिळवणी केल्यामुळे स्टॅलिन नाराज होते. \n\nजपानची विचित्र मागणी\n\nयाबाबतचा दुसरा पुरावा चंद्रशेखर यांच्या मंत्रिमंडळात मंत्री बनल्यानंतर आपल्याला मिळाल्याचं सुब्रह्मण्यम स्वामी यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nत्यांनी सांगितलं, \"रिंकोजी मंदिरात बोस यांच्या अस्थी ठेवलेल्या आहेत. त्या तुम्ही घेऊन जा, पण त्यांची डीएनए चाचणी करण्यात येऊ नये, अशी अट त्यांनी घातली. \n\nस्वामींनी सांगितलं, की इंदिरा गांधी यांनी आपल्या कार्यकाळात नेताजींशी संबंधित एक फाईल पूर्णतः नष्ट केली होती, अशी माहिती मला मिळाली होती. \n\nपण ही गोष्ट कोणत्याही प्रकारे सिद्ध होऊ शकलेली नाही.\n\nइतर देशांशी संबंध बिघडण्याची भीती\n\nसुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूवर 'इंडियाज बिगेस्ट कव्हर अप' हे पुस्तक लिहिणारे अनुज धर सांगतात, \"सोव्हिएत संघात बोस असल्याबाबत चौकशीचे दस्तऐवज उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी पंतप्रधान कार्यालयाला केली होती.\" \n\n\"पण पंतप्रधान कार्यालयाने ही मागणी फेटाळून लावली. इतर देशांसोबत असलेल्या संबंधांवर याचा प्रतिकूल परिणाम होईल,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nआंतरराष्ट्रीय संबंध तर फक्त एक बहाणा आहे, यामुळे देशातच गदारोळ माजेल, असं धर यांना वाटतं. \n\nनेताजींचे पणतू आणि 'हिज मॅजेस्टीक अपोनन्ट' हे पुस्तक लिहिणारे सौगत बोस यांनासुद्धा इतर देशांसोबत संबंध बिघडण्याचं कारण पटत नाही. \n\nत्यांच्या मते, विन्स्टन चर्चिल यांनी 1942 ला सुभाषचंद्र बोस यांना मारण्याचे आदेश दिले होते. पण याचा अर्थ हा नाही की या मुद्द्यावरून भारताने आज ब्रिटनसोबतचे आपले संबंध खराब करावेत. \n\n\"तर सोव्हिएत संघ आता राहिलेला नाही. त्यावेळी जगात नरसंहारासाठी जबाबदार मानले गेलेले स्टॅलिन संपूर्ण जगभरात बदनाम झालेले आहेत. त्यांच्यावर बोस यांना हटवल्याचा डाग लागला तर पुतिन यांना याबाबत काहीच हरकत नसेल,\" असं स्वामींना वाटतं.\n\nनेहरूंना माहिती होती?\n\nसुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांवर ठेवल्या जाणाऱ्या पाळतीची माहिती नेहरू यांना वैयक्तिकपणे होती. \n\n'रॉ' या भारतीय गुप्तचर संस्थेत विशेष सचिव पदावर काम केलेले सी बालचंद्रन सांगतात, \"ही स्वतंत्र भारताने ब्रिटनकडून शिकलेली गोष्ट आहे. 1919 नंतर ब्रिटिश सरकारसाठी कम्युनिस्ट आंदोलन एक आव्हान बनलं होतं. त्यांनी सोव्हिएत कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित लोकांवर नजर ठेवण्यास सुरू केलं होतं. याच..."} {"inputs":"...वढ्या सुट्टया घ्या अशी योजना जेव्हा राबवली तेव्हा काही कर्मचाऱ्यांनी आधी घेतल्या होत्या त्याहीपेक्षा कमी सुट्ट्या घेतल्या. \n\nसॉफ्टवेअर फर्म पॉड ग्रुपचे अधिकारी असणाऱ्या चार्ल्स टॉवर्स-क्लार्क यांच्या मते ही योजना चांगलं काम करू शकते. \n\nत्यांचे 45 कर्मचारी गेल्या 2 वर्षांपासून स्वतःची पगारवाढ स्वतःच ठरवतात. यामुळे गेल्या दोन वर्षांत त्यांचे पगार 10 टक्क्यांनी वाढलेत आणि कर्मचारी सोडून जाण्याचं प्रमाण प्रचंड घटलंय. \n\nतुम्ही पात्र आहात का?\n\nजर पॉड ग्रुपमधल्या कोणाला आपला पगार वाढवायचा असेल तर ते HR... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. खासकरून टेक्नोलॉजी कंपन्यांमध्ये. \n\nपण हा ट्रेंड जर यशस्वी ठरला तर हा नक्कीच इतर कंपन्यांमध्येही पसरू शकतो. असं झालं तर आपला पगार आपल्या सहकाऱ्यांना सांगणं निषिद्ध आहे ही मानसिकता बदलता येईल. \n\nसिसिलीयासाठी आपला पगार स्वतःच ठरवायच्या या पद्धतीने तिच्या सहकाऱ्यांसोबत असणारं तिचं नातं पूर्णपणे बदललं आहे. ते आता एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतात. \n\n\"जे सहकारी तुम्हाला फीडबॅक देतात, ते तुम्हाला तुमची किंमत समजावून सांगतात. तुम्ही स्वतःला कमी लेखत नाही ना हे पाहातात आणि हेही पाहातात की तुम्हाला तुमच्या पात्रतेएवढा पगार मिळतो आहे की नाही.\"\n\n\"असं सहसा कुठल्याही कंपनीत होत नाही. तिथे तुम्ही जेव्हा पगारासाठी वाटाघाटी करता तेव्हा तेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त पगार हवा असतो आणि ते तुम्हाला किती कमी पगार देता येईल हे पाहात असतात.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वण करण्याचं काम करतो. म्हणूनच hippocampus कदाचित सुरुवातीला काही नवीन शब्द लक्षात ठेवताना काहीशा सांकेतिक भाषेत लक्षात ठेवतो, पण या संशोधनात सापडलेले पॅटर्न्स आणि त्यांचं कनेक्शन लक्षात घेतलं तर प्रत्यक्षात अनेक गुंतागुंतीची प्रक्रिया होतहोत त्या त्या संकल्पना साठवल्या जातात आणि क्रिएटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग creative problem-solvingची प्रक्रिया घडते. म्हणजे एक प्रकारे झोप हा hippocampus आणि neocortex या दोन्हींना सांधणारा पूल ठरते. सांगायची गोष्ट म्हणजे तीन सेकंदांहून अधिक काळ घडणारी गोष्ट में... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीत निश्चितच चांगली भर पडते. \n\nमायकेल W यंग यांच्याखेरीज फारच थोड्या जणांना या विषयी माहिती आहे. त्यांना 2017मध्ये सायकॉलॉजी \/ मेडिसीन क्षेत्रातल्या त्यांच्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. `क्लॉक जीन्स` या विषयावर त्यांनी दोन संशोधकांसोबत काम केलं. याबद्दल ते सांगतात की, \"शाळा असो, कामकाज असो किंवा आयुष्यातला कोणताही प्रसंग असो, आपण सगळ्या गोष्टींना एक प्रकारे लय देण्याचा प्रयत्न करायला हवा.\"\n\nएखाद्या व्यक्तीच्या जीवनशैलीमुळं, भोवतालच्या परिस्थितीमुळं किंवा अनुवंशिकतेमुळं झोपेची समस्या निर्माण होऊन झोपेच्या आकृतीबंधाची लय बिघडते. या प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या झोपेसाठी रात्री पडदे ओढून झोपणं किंवा दिवसाचा नैसर्गिक उजेड टाळून शक्य तेवढा अंधार केला जातो, जेणेकरून चांगली झोप लागू शकते. \n\nडुल डुल डुलकी\n\nमोठ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीत सरकेडीअन ऱ्हिदमचा (circadian rhythm) निर्विवादपणं मोठा वाटा असतो, पण लहानपणी कानी पडलेले उच्चार महत्त्वाचे असून अधिकांशी लक्षात राहतात. \n\nमोठ्यांपेक्षा लहान मुलांमध्ये स्लो वेव्ह स्लीप अधिकांशी आढळते. त्यामुळंही असेल कदाचित मुलं भाषा असो किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असोत, फार लवकर शिकतात.\n\nजर्मनीतील युनिर्व्हसिटी ऑफ ट्युबिंगनमधील चाईल्ड स्लीप लॅबमध्ये करण्यात आलेल्या संशोधनानुसार मुलांची स्मृती पक्की होण्याच्या प्रक्रियेत झोप ही गोष्टी मोठी भूमिका बजावते. झोपेत मुलांच्या मेंदूत कायकाय बदल होतात, कोणकोणती माहिती झोपेआधी आणि झोपेनंतर मेंदू साठवून ठेवतो, आदी निरीक्षणांमुळं सूचित माहिती आणि तिचं निःसंदिग्ध माहितीत रूपांतरण करणं या प्रक्रिया समोर आल्या. दिवसभरात मोठ्या माणसांनाही अशा प्रकारे माहितीचा साठा होऊन तो पुरवला जातो. पण संशोधक कतरिना झिंक म्हणतात की, \"झोपेचा मुलांवर सर्वाधिक प्रभाव पडतो.\" \n\nकॅनडिअन स्लीप अँड सरकेडीअन नेटवर्कचे समन्वयक डोमॅनिक पेटिट म्हणतात की, \"मेंदूचा सतत विकास होत असल्यानं लहानपणी पडणारा प्रभाव हा अधिक असतो.\"\n\nत्यांनी मुलांवर सरकेडीअन ऱ्हिदमचा होणारा परिणाम सखोलपणं अभ्यासला आहे. या संकल्पनेचा अर्थ असा की, \"मुलांनी दिवसभरात थोडा वेळ झोपावं, म्हणजे त्यांना शिकायचं आहे, त्या गोष्टी त्यांच्या स्मरणात राहतील.\"\n\n\"भर दिवसा एखादी डुलकी काढणं, हे लहान मुलांसाठी महत्त्वाचं असून त्यामुळं त्यांच्या शब्दसंग्रहात भर पडते, त्यांना शब्दांचा अर्थ समजतो..."} {"inputs":"...वण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं.\n\nदोन वर्ष सुरू असलेला प्रकल्प नुकताच संपला आणि त्याचा ग्रामीण भागावर काय परिणाम झाला हे पाहण्यासाठी मी मागच्या महिन्यात आदिवासी बहुल बांसवाडा जिल्ह्यातील अंबापारा इथे गेले होते.\n\nमंशू दामोरच्या घरी जेव्हा मी पोहोचले, तेव्हा तो एक स्थानिक पालेभाजी निवडत बसला होता. त्यानं ती नंतर चिरूनही ठेवली. त्याची बायको आणि सून स्वयंपाकघरात जेवणाची इतर तयारी करत होत्या.\n\nत्यांच्याकडे जेवणाला त्या दिवशी हीच भाजी, आमटी आणि रोटी होती.\n\nपरिस्थिती बदलते आहे... \n\nअंबापारा हे भारतातल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"मात्र सगळ्यांना समप्रमाणात जेवण मिळतं.\"\n\nघरातल्या पुरुषांनी अगोदर जेवायची पद्धत खेड्यापाड्यांत अजूनही कायम आहे.\n\nत्यांच्या शेजारी राहणाऱ्या रमिला दामोर म्हणाल्या की, आम्ही दोन वर्षांपूर्वी पहिल्यांदाच एकत्र जेवलो.\n\n\"मी जेव्हा याविषयी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी घरी जाऊन स्वयंपाक केला आणि माझ्या नवऱ्याला सांगितलं की, आजपासून आपण एकत्र जेवणार. पहिल्यांदाच एकत्र जेवून खूप छान वाटलं\", रमिला दामोर सांगत होत्या.\n\nसकारात्मक बदलांच्या दिशेने\n\n त्या गावातल्या इतर स्त्रियांशी मी बोलले, तेव्हा त्यांच्याकडेसुद्धा ही पद्धत सुरू झाली होती.\n\nया प्रकल्पाची दोन वर्षं पूर्ण झाल्यावर एक सर्वेक्षण केलं, त्याचे निकाल अतिशय प्रेरणादायक आहेत. महिलांना पोटभर अन्न मिळण्याचं प्रमाण दुपटीने वाढलं आहे. पर्यायाने मुलंसुद्धा आता भरपेट जेवतात. \n\nहा बदल फक्त या प्रकल्पापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामुळे इतर सकारात्मक बदलसुद्धा झाले आहे.\n\nदामोर म्हणतात की, आता त्यांची सून आता पूर्ण चेहरा झाकत नाही. \"ती आता मला बा आणि माझ्या बायकोला आई म्हणून हाक मारते. पूर्वी ती आम्हाला हाहू (सासरेबुवा) आणि हाहरोजी (सासूबाई) म्हणायची. \"\n\nकुटुंबाला बांधून ठेवण्यात एकत्र जेवण करण्याचा खूप मोठा वाटा आहे ही गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वणं अपेक्षित आहे. \n\nकेंद्र सरकारच्या या निर्णयानंतर उत्तर प्रदेशने लगेचच 9 उद्योगांना निम्म्या क्षमतेसह कारखाने सुरू करण्याची मुभा दिली, खासकरून हरित क्षेत्रातील कंपन्यांचा यात समावेश आहे. \n\nपण महाराष्ट्रातल्या शहरात कोरोनाचा उद्रेक जास्त प्रमाणात झाला आहे आणि धोकाही अजून संपलेला नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विचारपूर्वक पावलं उचलण्याची भूमिका घेतली आहे. कोरोना व्हायरसवर सर्व प्रकारची उपाययोजना करण्यासाठी नेमलेल्या कृती दलाबरोबर चर्चा करून अखेर महाराष्... उर्वरित लेख लिहा:","targets":"योगांना परवानगी देण्यात यावी आणि त्यासाठी नियम काय असावेत हा मुख्य मुद्दा आहे. \n\nनवीन अधिसूचनेनुसार, थोड्याफार फरकाने केंद्रसरकारचेच नियम राज्यांतही लागू होणार आहेत. शेती आणि शेतीला पूरक व्यवसाय, पशूपालन, दुग्धव्यवसाय,मत्स्योद्योग यांना राज्यात परवानगी आहे. ग्रामीण भागातील आणि रेड झोन किंवा प्रतिबंधित क्षेत्रात न येणारे कारखाने सुरू करण्याला परवानगी आहे. त्यामुळे ग्रामीण जनतेला रोजगार मिळावा ही त्यामागची संकल्पना आहे. \n\nग्रामीण रोजगारासाठी मनरेगा अंतर्गत प्रकल्प सुरू करण्याची आणि त्यासाठी कामगार भर्ती करण्याची मुभाही देण्यात आली आहे. अर्थात त्यासाठीची कामं ही रस्ते बांधणी, जलसिंचन, अत्यावश्यक सेवेसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उभारणी अशा स्वरुपाची असली पाहिजेत. \n\nकुरिअर, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकानं, जीवनोपयोगी वस्तूंची दुकानं, फरसाण\/स्नॅक्स विक्री करणारी दुकानं, हार्डवेअर दुकानं अशी दुकानंही आता सुरू होतील. \n\nयाशिवाय मीडिया कार्यालयं सुरू राहतील, वाहिन्या आणि DTH सेवा देणारी कार्यालयं आणि दुकानं सुरू होतील. तर माहिती तंत्रज्ञान आणि त्याप्रकारची सेवा देणारी कार्यालयं 50% क्षमतेने सुरू होतील. डेटा सेंटर्स आणि कॉल सेंटर्सनाही परवानगी देण्यात आली आहे. \n\nबांधकाम क्षेत्राला मोठा दिलासा देताना राज्यसरकारने इमारतींच्या बांधकामाला परवानगी दिली आहे. त्यासाठी बाहेरून कामगार आणायला मात्र मनाई आहे. कामगार वर्ग स्थानिक आणि तिथेच राहण्याची सोय होणारा असला पाहिजे. \n\nअर्थात, हे उद्योग सुरू करताना सोशल डिस्टन्सिंगचे सगळे नियम पाळायचे आहेत. सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं अनिवार्य आहे. आणि कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी सार्वजनिक व्यवस्थेवर अवलंबून न राहता स्वत:ची वेगळी सोय करणं अनिवार्य आहे. \n\nकोणते उद्योग सध्या सुरू आहेत?\n\nनवी नियमावली आता आलेली असताना राज्यात औद्योगिक हालचाल सुरू करण्याच्या दृष्टीने काही कामगार संघटना आणि उद्योजकांच्या संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. \n\nअनेक उद्योजक आणि फिक्की, CII यासारख्या संस्थांनी स्थानिक प्रशासनाशी संपर्क करत कुठले उद्योग लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवता येतील याविषयीचा आढावा घेतला आहे. \n\nऔरंगाबाद हे लाल क्षेत्र असतानाही तिथल्या 300 पेक्षा जास्त कंपन्यांनी मागच्या आठवड्यात आपलं कामकाज सुरू केलं आहे. या सगळ्या कंपन्या अत्यावश्यक सेवा किंवा वस्तू पुरवणाऱ्या कंपन्या आहेत. स्थानिक औद्योगिक संस्थेनं पुढाकार..."} {"inputs":"...वणं वा गालांवर मुका देत अभिवादन करणं याला महत्त्वं मिळालं कारण कदाचित ही समोरच्या माणसावर पुरेसा विश्वास असल्याची खूण होती. पण त्या त्या वेळच्या आरोग्य विषयक सल्ल्यांनुसार अभिवादनाच्या या पद्धती येत - जात राहिल्या.\"\n\nहस्तांदोलनादरम्यान बॅक्टेरिया एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाण्याचा धोका असतो म्हणून अमेरिकन नागरिकांनी त्यावेळच्या चीनी पद्धतीप्रमाणे एकमेकांचे हात जुळवण्याऐवजी स्वतःचे हात हातात घेत हलवावेत, असा उल्लेख 1920मध्ये छापण्यात आलेल्या अमेरिकन जर्नल ऑफ नर्सिंगमधल्या लेखात आहे. \n\nको... उर्वरित लेख लिहा:","targets":"या तरुणाईवर आणि सामर्थ्यावर भरपूर भर देतो. आता वृद्ध आणि कमकुवत व्यक्ती आणि तरूण आणि निरोगी लोकांमध्ये ही नव्याने निर्माण होणारी दरी काहींसाठी अडचणी निर्माण करेल.\"\n\nसमोरच्या स्पर्श करण्याची भावना आपल्यामध्ये खोलवर रुजलेली आहे. असा एक अंदाज आहे की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एका वर्षात साधारण 65,000 व्यक्तींशी हस्तांदोलन करतात. \n\n\"सवयी सहजासहजी जात नाहीत. पण दुसरीकडे सवयी आणि सामाजिक चालीरितींमध्ये सामाजिक आणि आर्थिक कारणांमुळे बदल होऊ शकतात आणि तसे झालेही आहेत. सध्याच्या घडीला आरोग्यविषयक गोष्टींची पार्श्वभूमी आहे. चीनमधली पावलं बांधून ठेवण्याची प्रथाही अशाच आरोग्य विषयक कारणांमुळे बंद झाली होती. \"\n\n\"स्पर्श न करता अभिवादन करण्याचे अनेक पर्याय आहेत. वाकून अभिवादन करण्याची प्रथा जगात अनेक ठिकाणी आहे. कोरोना व्हायरसमुळे थायलंडमध्ये कमी मृत्यू होण्यामागचं हे एक मोठं कारण आहे. त्याशिवाय हात हलवणं, मान डोलावणं, हास्य अशा गोष्टींनी स्पर्श न करताही अभिवादन शक्य आहे.\"\n\nपण सध्याच्या काळातला विरोधाभासही प्रा. लीगर दाखवून देतात. \n\n\"तणावाच्या काळातच स्पर्शाची सगळ्यात जास्त गरज असते. मृत्यूमुळे किंवा काहीतरी वाईट झाल्याने दुःखात असणाऱ्या व्यक्तींना आपण कसा प्रतिसाद देतो? त्यांना मिठी मारून किंवा त्या व्यक्तीजवळ बसून त्यांच्या खांद्याला स्पर्श करून.\" \n\nडेलिआना गार्सिया सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करतात. यामध्ये संसर्गजन्य रोगांचाही समावेश आहे. म्हणूनच त्यांनी बहुतेक लोकांना हस्तांदोलन करणं थांबवलं होतं. पण असं असलं तरी त्यांनाही काही सवयींवर मात करावी लागणार आहे. \n\n\"मला जवळच्या लोकांना मिठी मारायची सवय आहे,\" गार्सिया म्हणतात. आपल्या 85 वर्षांच्या आईपासून दूर राहणं, सोशल डिस्टंसिंग पाळणं जास्तीच कठीण असल्याचं त्या म्हणतात. \n\n\"ती इतकी जवळ आहे, मला तिच्या जवळ जाऊन, तिचा मुका घेऊन, मिठी मारत तिला माझं तिच्यावर किती प्रेम आहे , हे सांगायचंय.\" \n\nपण असं केल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याची त्यांना जाणीव आहे. \n\n\"ती जवळ यायला लागली, की मी सावध होते. माझ्यामुळे ती आजारी पडली तर? म्हणून मग मी मागे जाते. पण ती मागे जायला लागली तर मी तिच्या मागे जाते. लोहचुंबकाच्या दोन समान ध्रुवांप्रमाणे आम्ही वागतो.\"\n\nप्राध्यापक वेबर याविषयी म्हणतात, \"लोकं यावर 'ओव्हररिअॅक्ट' होतायत असं मला वाटत नाही. टिकून रहाणं, जगण्यासाठी धडपड करणं हा..."} {"inputs":"...वण्याचा वसा पुल्लेला गोपीचंद यांनी स्वीकारला आहे. उंचीचं वरदान लाभलेल्या श्रीकांतकडे फटक्यांचं वैविध्य आहे हे जाणलेल्या गोपीचंद यांनी त्याला एकेरीत खेळण्याची सूचना केली. कोचची सूचना प्रमाण मानत श्रीकांतने एकेरीत अर्थात सिंगल्स प्रकारात खेळायला सुरुवात केली. हा निर्णय किती योग्य होता हे श्रीकांतच्या उंचावणाऱ्या आलेखाने सिद्ध होतं आहे.\n\nऑलिंपिकचा अनुभव\n\nकरिअर ऐन भरात असताना ऑलिंपिकमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करायला मिळणं खास अनुभव असतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर सतत चांगली कामगिरी केल्यानं दोन वर्षांपूर... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणखी अवघड होतं. स्पर्धेतल्या प्रत्येक टप्प्यावरील विजयानुसार क्रमवारीचे अर्थात रेटिंगचे गुण मिळतात. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरील कडव्या स्पर्धेमुळे क्रमवारीतले खेळाडू सतत बदलत राहतात. रेटिंग सुरू झाल्यापासून भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू अव्वल स्थानी विराजमान होऊ शकला नव्हता. सायना नेहवाल आणि पी.व्ही.सिंधू या दोघींपाठोपाठ आता इतिहासात श्रीकांतचं नाव लिहिलं जाईल.\n\nरेटिंगमध्ये अव्वल नंबरी ठरण्यात श्रीकांतचं मागच्या वर्षातलं प्रदर्शन निर्णायक आहे. कारण या एकाच वर्षात श्रीकांतने चार सुपर सीरिज स्पर्धांची जेतेपदं पटकावण्याचा पराक्रम केला. प्रतिस्पर्धी आपल्या खेळाचा अभ्यास करतात हे जाणलेल्या श्रीकांतने स्मॅशचा फटका आणखी घोटीव केला. बचाव करताना श्रीकांत कमी पडायचा. पण या उणे मुद्द्यावरही काम करत श्रीकांतने बचाव भक्कम केला. मॅरेथॉन मॅचेससाठी सरावाच्या वेळी प्रचंड घाम गाळला. \n\nदुखापतीच्या अडथळ्यांवर मात\n\nआपण खेळतोय त्या खेळात 25व्या वर्षीच वर्ल्ड नंबर वन होणं सगळ्यांनाच जमत नाही. पण श्रीकांतने ते करून दाखवलं आहे. लेडबॅक अर्थात आळशी प्रवृत्तीच्या स्वभावाला वेसण घातली. कोचच्या सांगण्यावरून दम काढणाऱ्या ट्रेनिंग मोड्युलला आपलंसं केलं. युक्ती आहे पण शक्ती नाही असं व्हायला नको म्हणून शरीर कमावलं. मुळात इथपर्यंतच्या प्रवासात इंज्युरींनी सातत्याने खोडा घातल्याने श्रीकांतला सदैव काळजीपूर्वक असावं लागतं. \n\nनिसटते पराभव, मोक्याच्या क्षणी कच खाल्याने संधी जाणं, इंज्युरीमुळे खेळताना शरीरावर आलेल्या मर्यादा असे असंख्य खाचखळगे पचवत वाटचाल केल्याने श्रीकांतचं वर्ल्ड नंबर वन होणं खास आहे.\n\nएका ब्रँडच्या कार्यक्रमादरम्यान श्रीकांतची मुद्रा\n\nस्पोर्ट्स सेलिब्रेटीभोवती असणारं स्टारडम श्रीकांतभोवती नसतं. जाहिरातींमध्ये अभिनय करण्यापेक्षा मॅच खेळणं सोपं आहे असं त्याचं म्हणणं असतं. फावल्या वेळात त्याला मजबूत झोप घ्यायला आवडते. बिझी शेड्युलमुळे श्रीकांतला घरी राहायला वेळच मिळत नाही. पण घरी असला की 'आय लव्ह डूइंग नथिंग' अर्थात काहीही न करणं त्याला मनापासून आवडतं. \n\nपिक्चर पाहण्याइतकंच मनात तयार असलेल्या पिक्चरच्या कहाण्या खास दोस्तांना ऐकवणं श्रीकांतचा छंद आहे. बॅडमिंटन सोडल्यानंतर कदाचित मूव्ही डायरेक्टर होईन असं त्याला वाटतं. मात्र त्यापूर्वी फिल्ममेकिंगचा संपूर्ण अभ्यास करेन हे सांगायला तो विसरत नाही. तडाखेबंद स्मॅशच्या फटक्य़ासाठी प्रसिद्ध..."} {"inputs":"...वण्यात आली होती. या वादानंतर ते फरार झाले होते. मात्र पाच दिवसांनी त्यांनी आत्मसमर्पण केलं आणि त्यांच्या न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलं. \n\nते फरार असताना पोलिसांनी त्यांच्या आश्रमाची तपासणी केली होती. त्यावेळी नित्यानंदांनी त्यांच्या अनुयायीबरोबर बलात्कार केल्याची तक्रार करण्यात आली होती. \n\nयाशिवाय अनेक वादांमुळे ते कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांनी एकदा सांगितलं होतं, की ते माकडांना आणि इतर काही प्राण्यांना संस्कृत आणि तामिळ बोलायला शिकवू शकतात. \n\nत्यांनी अल्बर्ट आईनस्टाईनच्या सिद्धांताला आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगचं शिक्षण 1995 मध्ये पूर्ण केलं. त्यानंतर 12 वर्षांनी असताना त्यांनी रामकृष्ण मठात शिक्षण घेण्यास सुरूवात केली. \n\nनित्यानंद ध्यानपीठम या त्यांच्या पहिल्या आश्रमाची स्थापना 1 जानेवारी 2003 मध्ये बंगळुरूजवळ बिदादी येथे झाली. \n\nअहमदाबादमध्ये असलेला त्यांचा आश्रम याच आश्रमाची एक शाखा आहे. तिथूनच मुली गायब झाल्याच्या प्रकरणात खटला दाखल केला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वण्यात आले आणि एप्रिलपर्यंत शाळाही सुरू करण्यात आल्या. \n\nपण इथे संसर्गाची दुसरी मोठी लाट निर्माण झाली आणि महिनाभराच्या काळामध्ये पुन्हा एकदा इथे आपत्कालीन उपाययोजना लागू कराव्या लागल्या. \n\nयामध्ये आश्चर्य वाटण्याजोगं काहीही नसल्याचं डॉक्टर रॉन म्हणतात. त्या सांगतात, \"ज्या देशांमधली साथ आटोक्यात येताना दिसली, तिथेही निर्बंध शिथील करण्यात आल्यानंतर संसर्ग वाढला. सगळ्या जगात हे होतंय.\"\n\nएक नाही दोनदा टेस्टिंग\n\nडॉ. रॉन यांच्यानुसार, \"आशियाकडून घेण्याचा सगळ्यात महत्त्वाचा धडा म्हणजे टेस्टिंग सगळ्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पेक्षा आणखी तपशीलवार प्रणाली तयारी केली. इथे परदेशातून येणाऱ्या लोकांना इलेक्ट्रॉनिक ब्रेसलेट्स घालण्यात आली. \n\nज्या देशांनी मोठ्या प्रमाणात टेस्टिंग आणि ट्रेसिंग केलं नाही तिथे संसर्गाची दुसरी लाट आल्यास त्यांच्याकडे आवश्यक आकडेवारी नसेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिलाय.\n\nसार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर लक्ष\n\nबार्सिलोना युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या प्राध्यापक ज्युडिथ वॉल सांगतात, \"या साथीच्या काळात हे सिद्ध झालंय की आरोग्य क्षेत्र नव्याने उभं राहू शकतं आणि झपाट्याने परिस्थिती अनुकूल होऊ शकते.\"\n\nचीनने वुहानमध्ये 1,000 खाटांचं हॉस्पिटल केवळ 8 दिवसांमध्ये उभं केलं. नवीन योजना कशा प्रकारे आखता येऊ शकतात आणि आणीबाणीच्या काळातही कशाप्रकारे हॉस्पिटल उभारलं जाऊ शकतं, हे या शहराने दाखवून दिलं. \n\nप्रा. वॉल सांगतात, \"सगळ्या जगातल्या हॉस्पिटल्स आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांनी एकमेकांकडून खूप धडे घेतले आहेतच पण ते स्वतःच्या अनुभवावरूनही खूप काही शिकले आहेत. म्हणूनच संसर्गाची दुसरी लाट आली तर तिला तोंड देण्यासाठी आपण अधिक चांगल्या परिस्थितीत असू.\"\n\n\"आशिया खंडातल्या देशांच्या अभ्यासावरून हे देखील दिसून आलंय की याप्रकारच्या अनुभवातून गेल्यानंतर आरोग्य कर्मचारीही पोस्ट - ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डरला बळी पडण्याची शक्यता असते.\"\n\n\"गेल्या आकडेवारीवरून हे लक्षात आलं होतं, की सार्स पसरल्याच्या साधारण तीन वर्षांनंतरही सुमारे 10% कर्मचाऱ्यांमध्ये डिप्रेशनची लक्षणं आढळली होती.\"\n\nअनेक महिने संसर्गाच्या लाटा\n\nविषाणू संसर्गाच्या एकामागून एक लाटा येतात, हे साथीच्या आजारांच्या अभ्यासात म्हटलेलं आहे. डॉक्टर रॉन म्हणतात, \"आपण ज्यासाठी लॉकडाऊन केलाय ती संसर्गाची एक लाट आहे. नाहीतर आपल्याला अत्यंत विनाशकारी काळ पहावा लागेल.\"\n\n\"निर्बंध हटवण्यात आल्यानंतर संसर्ग पुन्हा पसरतो. जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन आजाराचा सामना करत असता आणि लोकांमध्ये त्यासाठीची इम्युनिटी नसते, तेव्हा असंच होतं.\"\n\nलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्राध्यापक डॉ. लिया मेनो सांगतात, \" आपण फक्त इतर देशांकडूनच नाही, तर इतिहासाकडूनही शिकू शकतो. 1918 मध्ये पसरलेली स्पॅनिश फ्लूची साथ हा रेकॉर्ड अथवा संदर्भ असणारा एकमात्र असा आजार आहे, ज्याची तुलना आजच्या व्हायरसशी करता येऊ शकते.\"\n\n\"निर्बंध कसे शिथील करण्यात आले याविषयी भरपूर आकडेवारी त्यावेळी जमा करण्यात..."} {"inputs":"...वण्यात आले आहेत.\n\nग्रेटा थनबर्गने 2018 साली पर्यावरण संरक्षण अभियानाद्वारे जगभरातील लोकांचं लक्ष वेधून घेतलं होतं, तेव्हा दिशाने 'फ्रायडे फॉर फ्यूचर'ची सुरुवात केली होती.\n\nओढे साफ करणं आणि वृक्षतोड थांबवणं, या संदर्भातील निदर्शनांमध्ये ती सहभागी होत असे.\n\nपर्यावरणविषयक कार्यकर्ते मुकुंद गौडा बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"अजून ती विद्यार्थिनीच आहे. एका वर्कशॉपमध्ये तिच्या प्रेझेन्टेशनने सगळी सिनिअर मंडळी चकित झाली होती. इतक्या कमी वयातल्या मुलीला पृथ्वीच्या सुरक्षिततेसंबंधी इतक्या सहजतेने युक्तिवाद ... उर्वरित लेख लिहा:","targets":"घडलंय असं सरकारला वाटत असेल, तर आधी पोलीस स्थानकात तिची चौकशी करायला हवी होती. न्यायालयात हजर करण्यासाठी तिला थेट दिल्लीला का घेऊन गेले? तंत्रज्ञानाबद्दलची पुरेशी माहिती नसल्यामुळे या प्रकरणी गोंधळ निर्माण झाल्यासारखं वाटतंय.\"\n\n\"टूलकिट म्हणजे नुसता साधा दस्तावेज होता, परस्परांना सहकार्य करायला किंवा समन्वय ठेवण्यासाठी त्याचा वापर राजकीय पक्ष आणि कॉर्पोरेट कंपन्यादेखील करतात. याचा वापर कोणाविरोधात केला जाऊ शकत नाही,\" असं कृष्णास्वामी सांगतात.\n\nकृष्णास्वामी म्हणतात, \"कोणत्याही गुगल डॉक्युमेन्टपर्यंत कोणीही पोचू शकतं आणि ते एडिट करू शकतं. याआधी ते कोणी एडिट केलंय याची कल्पना आपल्याला नसते. हे डिजिटल जग आहे. खरं सांगायचं तर देश चालवणारे लोक जुनाट आहेत आणि त्यांना सोशल मीडियाच्या वापरासंबंधी काहीही माहिती नाही.\"\n\nदिशा रवी एका नवोद्योगासाठी काम करत होती. विगन दुधाचा प्रचार करणारी ही कंपनी होती.\n\nया कंपनीच्या एका सल्लागाराने स्वतःचं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं की, \"तिच्या कुटुंबातली ती एकटीच कमावती होती. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी आहे. ती खूप लहान होती तेव्हापासून मी तिच्या घरच्यांना ओळखतोय. \n\nतिच्या वडिलांची तब्येत बरी नसायची. तिची आई गृहिणी आहे. काही दिवसांपूर्वी तिने मला सकाळी 7 ते 9 आणि रात्री 7 ते 9 या वेळेत काही काम असेल तर सांगायची विनंती केली होती.\"\n\nआणखी एका कार्यकर्त्याने नाव न देण्याच्या अटीवर सांगितलं, \"हे खूपच हताश करणारं आहे. ही सगळी मुलंमुली झाडांना आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांना राष्ट्रद्रोही म्हणून घाबरवलं जातं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...वधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते लोकांनी आपलं स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये की, जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करेल. \n\nविभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसते. राजकारणात भक्ती किंवा व्यक्तीपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा मार्ग आहे, असं दिब्रिटो म्हणाले. \n\n'लोकशाहीवर हल्ला करणाऱ्यांपासून सावध राहा'\n\nप्रसार साधनांचा लोकांच्या मनां... उर्वरित लेख लिहा:","targets":"यक्त केली होती. ते म्हणाले होते, \"मी धर्मप्रसार करतो म्हणजे काय करतो? जे प्रभूने सांगितलंय ते सांगतो, की शत्रूवर प्रेम करा, सगळ्यांना सामावून घ्या. गोरगरिबांना कवेत घ्या. याच्यात कोणाला धर्मप्रचार वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.\"\n\n\"मी धर्मगुरू असल्याचं कधीही नाकारलेलं नाही. ते स्वीकारलेलं आहे. त्या पदाच्या अडचणीही मी स्वीकारलेल्या आहेत. पण धर्मगुरूने चर्चच्या कंपाऊंडमध्ये राहता कामा नये, अशी माझी भूमिका आहे. लोकांच्या सुखदुःखाच्या प्रश्नांशी आमचं नातं आहे.\"\n\n\"इतर धर्मांमध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत. डबक्यामध्ये राहू नका. बाहेर पडा. तुमचं व्यक्तिमत्त्व विकसित होईल,\" असंही ते म्हणाले होते.\n\nकोण आहेत फादर फ्रान्सिस दिब्रिटो?\n\nफादर दिब्रिटो यांना जन्म पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात नंदाखाल गावात 4 डिसेंबर 1942 ला झाला. त्यांचं शिक्षण नंदाखालमध्येच सेंट जोसेफ मराठी हायस्कूलमध्ये झालं. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी. ए. तर धर्मशास्त्रात एम. ए. पूर्ण केलं.\n\n1972 मध्ये त्यांनी कॅथलिक धर्मगुरू म्हणून दीक्षा घेतली. 1983 ते 2007 या कालावधीत ते मराठी कॅथलिक समाजाशी संबंधित असलेल्या 'सुवार्ता' या मासिकाचे संपादक होते. या वृत्तपत्राच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनासाठी महत्त्वाचं कार्य केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वनावर इतका प्रभाव दुसऱ्या कोणत्याच नेत्याचा नसेल,\" अंबडमधल्या प्राध्यापिका शिल्पा गऊळकर सांगतात. \n\n\"मराठवाड्यात शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून ते झटले. सरस्वती भुवन शाळा आणि महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1958ला मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाल्यानंतर ते अनेक वर्षं बोर्ड मेंबर होते. गावोगाव फिरून त्यांनी साक्षरता आणि प्रौढ शिक्षणाचं महत्त्व लोकांना समजावून दिलं. त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत ते सरस्वती भुवन शाळेत येऊन स्वत... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्यादित राहतो तो कधी रस्त्यावर व्यक्त होताना दिसत नाही, अशा वेळी ते नसल्याची जाणीव अधिक तीव्र होते,\" उन्हाळे खंत व्यक्त करतात. \n\n\"गोविंदभाई श्रॉफ यांना विसरण्याचा प्रश्न येत नाही. पण कधीकधी संदर्भ विसरले जातात त्यामुळे आपल्याला तसं वाटू शकतं. गोविंदभाईंनी केलेलं कार्य हे अजरामर आहे,\" असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मंगला खिंवसरा यांनी व्यक्त केलं. \n\nखिंवसरा यांनी गोविंदभाई श्रॉफ यांच्याबरोबरीनं चळवळीत सहभाग घेतला होता. \"तसं पाहायला गेलं तर गोविंदभाई गांधीवादी होते. पण त्यांचा प्रचंड धाक होता. नैतिकता आणि त्यांच्या वागणुकीमुळेच लोक त्यांचा आदर करत. त्यातूनच हा दरारा निर्माण झाला होता. त्यांचं कार्य विविध माध्यमातून तरुण पिढीसमोर येणं आवश्यक आहे, त्यांच्या कार्याची ओळख झाल्यावर तरुण पिढी त्यांना कधी विसरणार नाही, याबाबत माझ्या मनात शंका नाही,\" असा आशावाद त्या व्यक्त करतात. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वप्नं आता कधीच पूर्ण होऊ शकणार नाहीत असं त्यांना वाटलं. \"शिक्षण सुटलं होतं, लग्न न करण्याचा निर्णय मी आधीच घेतला होता. त्यामुळे मी पूर्ण एकाकी झाले होते. कोणाशी बोलायचे नाही, काही करायचे नाही. एक वेळ अशी आली की वाटलं आपलं आयुष्य इथेच संपलं तरी चालेल,\" त्या उत्तरतात. \n\n'अपंग आणि बिनलग्नाची बाई बचतगटात चालेल?' \n\nसरपंच झाल्यानंतर कविता यांनी महिला बचतगटांचं काम सुरू केलं. त्यायोगे महिलांचं संघटन करावं असा त्यांचा मानस होता. पण त्यांना याआधी बचतगटाचा एक वाईट अनुभव आला होता. \"माझी इच्छा होती की बचतगट... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण या,\" त्या म्हणतात. \n\nयामुळेच कदाचित आता दहेगाव-वाघूळच्या महिलासभा आणि ग्रामसभेला सगळ्या महिला उपस्थित असतात. \n\n'तुम्हाला नाही जमणार काम' \n\nकविता यांच्यात पायात व्यंग असल्याच्या कारणावरून त्यांना अनेकदा कमी लेखण्याचे प्रयत्न झाले. ऑफिसमध्ये त्यांच्या अपरोक्ष परस्पर निर्णय घेतले जायचे आणि विचारलं की म्हणायचे, 'तुम्हाला जमलं नसतं, झेपलं नसतं म्हणून आम्ही हे केलं.' \n\nकविता भोंडवे\n\nकाही प्रसंग कविता सांगतात, \"मी पंचायत समितीच्या ऑफिसमध्ये सुरुवातीला जात नव्हते. तर तिथे अपप्रचार झाला की आमच्या सरपंच अपंग आहेत त्यामुळे त्यांना काही करता येत नाही. मी जायला लागले तेव्हा तिथले अधिकारी म्हणाले, अरे ताई, तुम्हाला येतं की सगळं. ग्रामपंचायतीच्या कामासाठी कधी बँकेत जायचं असलं की तिथल्या अधिकाऱ्यांना लोक सांगायचे की अपंग सरपंच असल्यामुळे त्या येऊ शकत नाही, त्यामुळे त्यांच्यावतीने आम्हीच हे काम करतोय.\" \n\nकामात अडथळे, चारित्र्यावर शिंतोडे \n\nगेल्या 9 वर्षांपासून काम करत असल्या तरी कविता भोंडवे यांच्या समोरच्या सगळ्याच समस्या अजूनही संपलेल्या नाहीत. आता त्यांना सरळपणे कोणी विरोध करत नसलं तरी त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर आडून आडून टीका होतेच. 'आम्ही अपंग असूनही तुला पद दिलं' अशी उपकाराची भावनाही त्यांना पदोपदी जाणवते. \"खुर्ची दिली म्हणून पाय नाही फुटले ना मला, मीही गावासाठी झोकून देऊन काम केलंय,\" त्या ठामपणे उत्तरतात. \n\nगावाची स्थिती\n\nकविता यांच्या लग्न न करण्याच्या निर्णयामुळेही त्यांना अनेकदा टोमणे ऐकावे लागतात. \"बिनलग्नाची एकटी बाई दिसली रे दिसली की तिच्याविषयी चर्चा करणार, तिचं नाव कोणाशी जोडणार किंवा चारित्र्यावर शिंतोडे उडवणार हे प्रकार घडतातच. माझ्याही बाबतीत झाले. अनेक लोक म्हणायचे, तुला आईवडील किती दिवस पुरणार, मग तुला कोण सांभाळणार? तुम्ही काळजी करू नका. स्वतःला सांभाळायला मी सक्षम आहे,\" त्या ठणकावतात. \n\n 'बस्स, पुढे जात राहा'\n\nप्रत्येकाची आयुष्यात काही स्वप्नं असतात तशी कविता भोंडवे यांची पण होती. पण पोलिओमुळे आलेलं अधूपण आणि नंतर घडलेल्या गोष्टी यामुळे ती स्वप्नं पूर्ण होऊ शकली नाहीत. \"माझी खूप इच्छा होती की आपला पण एक ऑफिसचा जॉब असावा. बँकेत किंवा सरकारी, मस्त खुर्चीवर बसून आपण खुर्चीवर बसून आपण काम करावं. पण ते घडलं नाही. आयुष्य संपलंय वाटेस्तोवर दुसरी खुर्ची नशीबात आली,\" त्या हसतात. \n\nआता आपलं पद राहो किंवा..."} {"inputs":"...वयाच्या आहेत, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. याबाबतचं पत्र त्यांनी बुधवारी (15 जुलै) रोजी सर्व पालकमंत्र्यांना पाठवलं होतं.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुक उमेदवारांकडे 11 हजारांची मागणी?\n\nग्रामविकास खात्याचा ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याचा निर्णय येतो न येतो तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी एक पत्र जारी केलं. \n\nपुणे जिल्ह्यातील 750 ग्रामपंचायतींची मुदत या काळात संपणार असून प्रशासक म्हणून जाण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी राष्ट्रवादी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. \n\nराज्य निवडणूक आयोगाशी सल्ला मसलत ना करता वरील निर्णय घेण्यात आला. पालक मंत्र्याच्या मर्जीतील राजकीय व्यक्तींची प्रशासक म्हणून नेमणूक केल्याने या पुढील ग्राम पंचायतच्या निवडणुका निर्भय, निपक्षपाती आणि स्वछ वातावरणात पार पडणार नाहीत अथवा त्यात राजकीय हस्तक्षेप होईल, असं याचिकेत म्हटलं आहे. \n\nसरपंच ग्रामसंसद महासंघ संघटनेतर्फे व संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे, पेमगिरी व कोकणगाव या ग्रामपंचायतच्या सरपंचानी अॅड. सतीश तळेकर यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. \n\nग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ\n\nयाबाबत बीबीसीने अॅड. तळेकर यांच्याशीही बातचीत केली. तळेकर यांच्या मते, \"राज्य शासनाचे अधिकार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करता येत नाहीत. कायद्यात अशा प्रकारची तरतूद नसल्यामुळे प्रशासकाच्या सर्व नियुक्त्या बेकायदेशीर ठरतील.\"\n\n\"ग्रामपंचायत ही काय खासगी संस्था नाही. शिवाय इथं नियुक्ती करण्यासाठी पात्रतेचे निकष ठरवण्यात आलेले नाहीत. ही नियुक्ती कोणत्या आधारे करायची याचा उल्लेख शासननिर्णयात नाही. सरतेशेवटी पालकमंत्र्यांच्या मर्जीतील कार्यकर्ताच या पदावर नियुक्त करण्यात येईल, ही पूर्णपणे राजकीय नेमणूक असेल. असं झाल्यास शासनाच्या फंडचा वापर राजकीय कारणासाठी होण्याची शक्यता आहे, हे लोकशाहीसाठी मारक ठरेल,\" असं मत अॅड. तळेकर नोंदवतात. \n\nसत्ताधारी-विरोधक आमने-सामने\n\nप्रशासक नेमणुकीचा निर्णय शासनाकडून घेण्यात आल्यानंतर आता महाविकास आघाडीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधी आमने-सामने आले आहे. \n\nग्रामपंचायत प्रशासक पदावर राजकीय कार्यकर्त्याची निवड करण्यात येऊ नये, असं मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. \n\n\"पुणे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांनी दिलेलं पत्र हा या निवडीत होणाऱ्या भ्रष्टाचाराचा पुरावा आहे. काही कारणामुळे निवडणुका घेणं शक्य नसेल, तर ग्रामसेवक अथवा सरकारी अधिकाऱ्यांचीच प्रशासक पदावर नेमणूक करावी. महाविकास आघाडीने कोणत्याही व्यक्तीची या पदावर निवड करता येईल, अशी दुरूस्ती कायद्यात केली आहे. हे बेकायदेशीर आहे, आम्ही या निर्णयाचा विरोध करतो,\" असं फडणवीस म्हणाले. \n\nवंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवत राजकीय पक्षांनी दुकानादारी उघडल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाची शपथ घेतलेल्या व्यक्तीलाच प्रशासक म्हणून..."} {"inputs":"...वयात संकट प्रसंगी कुटुंब सोबत नसल्याची भावना काय असते हे वृद्धाश्रमातील आजी आजोबा नेमकं सांगतात.\n\n\"मला घरातल्यांची खूप आठवण येते पण काय करणार?\" अशी प्रतिक्रिया पद्मा आजी देतात. त्या नेरुळच्या आनंदाश्रम वृद्धाश्रमात राहतात.\n\nपद्मा वैद्य\n\nपद्मा वैद्य बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, \"मी आपलं देवाचं नामस्मरण करते. आठवण सगळ्यांची येते. पण काही इलाज नाही. खोलीत बसून वाचन करते.\"\n\nवृद्धाश्रमात राहणाऱ्या जवळपास सगळ्यांनाच आपल्या कुटुंबाची आठवण येते. आता समाज माध्यमांच्या वापराची सवय त्यांनाही झालीय. सू... उर्वरित लेख लिहा:","targets":"डून गस्त घालण्यात येत होती. आम्ही खोलीतला दिवा जरी लावला तरी हा दिवा बंद करा असं आम्हाला सांगितलं जायचं.\" \n\nपश्चिम बंगालमध्ये एक दिवसाचा बंद वारंवार पुकारला जायचा. पण तो राजकीय बंद असायचा. एखाद्या संसर्गाशी सामना करण्यासाठी असं बंद खोलीत राहण्याचा हा पहिलाच अनुभव असल्याचं ते सांगतात.\n\nयूकेतल्या वृद्धाश्रमांत कोरोनाचा फैलाव\n\nइंग्लंड,वेल्स या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृद्धाश्रमातील वृद्धांचा मृत्यू कोरोनामुळे होत असल्याचं समोर आलं आहे. इंग्लंडमध्ये 15 हजाराहून अधिक केअर होम्स आहेत.\n\nवृद्धा महिला\n\nराष्ट्रीय संख्या कार्यालय आणि केअर क्वालिटी कमिशनने दिलेल्या माहितीनुसार,\n\nमहाराष्ट्रात किती वृद्धांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव?\n\nयूकेच्या तुलनेत भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी आहे. यूकेतल्या केअर होम्स कोरोनाचा फैलाव वाढला आणि मोठ्या संख्येने केअर होम्समध्ये मृत्यू झाले.\n\nराज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 10 मे पर्यंत राज्यात 18 हजार 976 रुग्णांपैकी 51-60 वयोगटात 2 हजार 883 रुग्ण आहेत. तर 61-70 वयोगटात 1609 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 71-110 वयोगटात एकूण 808 रुग्ण आहेत.\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वर आली. \n\nअनेक दिवस हॉस्पिटलमध्ये घालवल्यानंतर यापुढे पुरूषी हार्मोन्सची इंजेक्शन्स घेणं बंद करण्याचं तिनं ठामपणे ठरवलं. \n\nतसंच एक मुलगी म्हणून पुढचं आयुष्य जगण्याचा निर्णय तिनं घेतला. पण, आईनं तिला कडाडून विरोध केला. \n\nसुकन्या कृष्णा\n\nसुकन्या ऐकत नाही हे लक्षात आलेल्या आईनं तिला मारहाणही केली. एवढचं नाही तर तथाकथीत तांत्रिक आणि ज्योतिष्याची सुद्धा मदत घेतली.\n\nशेवटी सुकन्यानं आत्महत्या किंवा लिंगपरिवर्तन या दोनच अटी आईसमोर ठेवल्या. त्यानंतर मात्र आईनं लिंगपरिवर्तनाची परवानगी दिली आणि सुकन्या उपच... उर्वरित लेख लिहा:","targets":"मस्येची जाण असायला पाहिजे. अशा प्रसंगात त्यांनी स्वतःहून आपल्या मुलाची साथ द्यायाला पाहिजे. जशी माझ्या आईने मला साथ दिली\" असं आरवचं म्हणण आहे. \n\nविरुद्ध शरीरात अडकलेल्या लोकांसाठी हे जोडपं यापुढं काम करणार आहे. आजही त्यांच्याकडं लिंगबदलाच्या उपचाराच्या माहितीसाठी तीन-चार फोन कॉल्स येत राहतात, असं सुकन्याने बीबीसीला सांगितले.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वर एक फोटो टाकला होता. मी आधी बारीक होते. या फोटोत माझं वजन वाढलेलं दिसत होतं. त्यावरून प्रतिक्रिया येऊ लागल्या. मी प्रेग्नंट आहे असं समजून अनेकांनी कमेंट्स करायला, माझं अभिनंदन करायला सुरूवात केली.\n\nयातल्या दोन-तीन गोष्टी मला फार धोकादायक वाटल्या. एक म्हणजे मी दोन वर्षांपूर्वी जशी दिसत होते तसंच दिसायला हवं ही मानसिकता आणि लग्नानंतर माझं वजन वाढलं म्हणजे मी प्रेग्नंटच आहे हे गृहीत धरणं. एखाद्याच्या शारीरिक बदलांबद्दल अशापद्धतीनं व्यक्त होणं हे चुकीचं आहे हे समजून घ्यायला हवं,\" असं सखीनं म्हटलं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"डोमिनेटिंग, कजाग दाखवल्या जातात. जाडी स्त्री सोशिक, मायाळू असू शकत नाही का?\" \n\nतुमच्या 'असण्या'पेक्षाही 'दिसण्याला' महत्त्व\n\nअभिनेत्री चिन्मयी सुमीत यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, बॉडी शेमिंगचा प्रकार आपल्याकडे आहे. पण तो केवळ मनोरंजन क्षेत्रापुरता मर्यादित नाहीये. आपण बऱ्याचदा म्हणतो की, चित्रपट- मालिकांमधल्या गोष्टींचं अनुकरण केलं जातं. पण मला उलटं वाटतं. समाजात जे आजूबाजूला दिसतं, त्याचं प्रतिबिंब हे चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये पडतं. \n\n\"आजही तुम्ही मॅट्रिमोनिअल साइटवरच्या जाहिराती पाहा- मुलगी गोरी आणि सडपातळ हवी अशीच बहुतांश जणांची अपेक्षा असते. पण मुलांबद्दल असं काही लिहिलेलं नसतं. बायकांचं असणं हे जास्त ऑब्जेक्टिफाय केलं जातं. त्यामुळे 'बॉडी शेमिंग' ला बायकांनाच अधिक सामोरं जावं लागतं.\"\n\n\"मध्यंतरी अभिनेत्री भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका असलेला एक चित्रपट आला होता, ज्यात नायिका जाड असते. त्यानंतर हाही एक हातखंडा प्रयोग झाला. जाड मुलींची मध्यवर्ती भूमिका असलेल्या काही मालिका सुरू झाल्या. पण त्यातही वजन हीच या मुलींची मुख्य समस्या असते,\" असं चिन्मयी सुमीत यांनी म्हटलं. \n\nअनेकदा तुमच्या अचिव्हमेंट किंवा कामापेक्षा, तुमच्या 'असण्या'पेक्षाही 'दिसण्याला' महत्त्व दिलं जातं, असं मत चिन्मयी सुमीत यांनी व्यक्त केलं. ही मानसिकता मनोरंजन क्षेत्रापुरतीच मर्यादित नसून ती सगळीकडेच दिसत असल्याचंही त्यांनी म्हटलं.\n\nचिन्मयी यांनी त्यांचे पती आणि अभिनेते सुमीत राघवन यांचं उदाहरण दिलं. त्यांचा अभिनय, चित्रपट-रंगभूमीवरील भूमिका करताना त्यांनी घेतलेली मेहनत याबद्दल फारसं न बोलता अनेकदा केवळ सुमीत किती देखणा आहे किंवा 'या' वयातही तो किती फिट आहे, हेच सारखं सारखं बोललं जातं. \n\nत्यामुळे एकूणच दिसण्यापलिकडे जात एखाद्याकडे व्यक्ती म्हणून पाहणं, त्याचे विचार, भावना जाणून घेणं हे अधिक महत्त्वाचं आहे, असं चिन्मयी यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...वर घेणंही चुकीचं आहे. लोक राजकारण्यांसाठी येत नाहीत. नागरिकांच्या सादरणीकरणाचा भाव महत्त्वाचा. मोजमापाची पट्टी लावणं चुकीचं आहे,\" असं वालावलकर यांनी स्पष्ट केलं.\n\nसणांचं राजकारण\n\nनाटककार शफाअत खान यांनी सणांच्या राजकीयीकरणाबद्दल नापसंती व्यक्त केली. ते म्हणतात, \"शोभायात्रा, मिरवणुका, उत्सव, इव्हेंट किंवा तत्सम ठिकाणं जिथे गर्दी होण्याची शक्यता असते, ते सगळं राजकारण्यांनी पळवलं आहे. धर्माची, जातीची अशी एक ओळख ठसठशीतपणे सादर करण्याचं काम राजकारणी करतात. संख्याबळाच्या जोरावर समाजातल्या अन्य माणसांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"शा शब्दांत खान यांनी ही कोंडी विशद केली आहे.\n\nखान यांच्या मते, \"पाश्चिमात्य देशांमध्ये आधुनिकीकरणाची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या टप्प्यावर इंटरनेट, सोशल मीडियाचं आगमन झालं. त्यामुळे बदल सुसंगत झाला. पण आपण आधुनिकीकरणाकडे जात असतानाच इंटरनेट अवतरलं. आपण बदलासाठी तयार नव्हतो. चुकीच्या वेळी ही साधनं हाती आली. यामुळे अत्याधुनिक मोबाइल हातात असतो पण रिंगटोन भजनं, स्तोत्रं अशीच असतात. बदलाला आवश्यक एकजिनसीपणा होतच नाही आणि गोंधळ उडतो.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वर जोडले गेलेले होते. पण आता पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे. मुस्लिम समाज असो वा हिंदू समाज या दोघांनाही असं वाटतंय की जे झालं ते झालं, तो इतिहास आहे आणि आपण त्याच्या पुढे जायला हवं. \n\nयानंतर अनेक राजकीय स्थित्यंतरं झाली. अशा प्रकारच्या घटनांचे राजकीय परिणाम होणार नाहीत, अशा टप्प्यावर आपण आज आलेलो आहोत का?\n\nजतीन देसाई - आज जर आपण पाहिलं, तर आज एकूण परिस्थिती बदललेली आहे. आज भाजपचं सरकार आहे. तेव्हा भाजपचं सरकार उत्तर प्रदेशात असलं तरी देशावर त्यांचं सरकार नव्हतं. आज सुप्रीम कोर्टाने जो निका... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला हवं. म्हणजे तिरस्काराला खतपाणी मिळणार नाही. \n\nसमजा निर्णय आपल्या बाजूने लागला नाही, तरी शांतता बाळगावी, आंदोलन करू नये, असं मुंबईतल्या सगळ्या मशिदींमधून आवाहन करण्यात आलं. समाजातून असे प्रयत्न करण्यात येतायत. पोलीस नेत्यांशी बोलताहेत. या सगळ्या चांगल्या गोष्टी असल्या, तरी घटना या एका क्षणात घडतात. म्हणून आपण कायम दक्ष असायला हवं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वर राग असून ते काँग्रेसच्या दिशेने झुकू शकतात. \n\nकाँग्रेसच्या सर्व गटांचं नेतृत्त्व करणारे कुणबी जातीचे पटोले नागपूरमध्ये चांगली लढत देऊ शकतील असं असलं तरी त्यांच्यासमोर मार्च महिन्यात मेट्रो सुरू करणाऱ्या तसेच वैयक्तीक लोकप्रियता लाभलेल्या गडकरींचं आव्हान आहे. \n\nरामटेकसाठी काँग्रेसमधील पेच कायम आहे. या जागेवर पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक लढण्यास इच्छुक होते. (गेल्या निवडणुकीत ते कृपाल तुमाने यांच्याकडून पराभूत झाले होते.) हा मतदारसंघ अनुसुचित जातींसाठी राखीव आहे. मात्र तेथे आंबेडकरवादी आणि सवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"आली. त्यांचा सामना भाजपातर्फे चारवेळा निवडून आलेल्या आणि केंद्रात मंत्री असणाऱ्या हंसराज अहिर यांच्याशी होईल. \n\nहंसराज अहीर\n\nनागपूरमध्ये एक भाजपा नेते म्हणाले, अनेक ठिकाणी सध्याच्या खासदारांविरोधात अँटी इंन्कबन्सी आहे. मात्र आमची विकासकामे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीकडून काहीच आव्हान नसण्यामुळे आमचा विजय होईल. \n\nयवतमाळ जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर या जिल्ह्याचं तीन मतदारसंघात विभाजन होतं. यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या भावना गवळी पाचव्या टर्मसाठी प्रयत्न करत आहेत. महागाव विधानसभा क्षेत्र हिंगोली मतदारसंघात येते तेथे काँग्रेसने सुभाष वानखेडे यांना तिकीट दिले आहे. गेल्या लोकसभेत हिंगोलीतून राजीव सातव विजयी झाले होते. दोन विभाग चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येतात तेथे अहिर यांचं आव्हान आहे. काँग्रेसचे एक नेते आमच्याशी बोलताना म्हणाले, \"माणिकराव ठाकरे भावना गवळी यांच्याविरोधात लढत आहेत. परंतु हे आव्हान ठाकरे यांचे नसून ते लोकांनी दिलेले आव्हान आहे. सातव यांनी माघार घेतली आणि चंद्रपूरमध्ये सतत उमेदवार बदलून पक्षानं गोंधळ निर्माण केले आहेत.\"\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीला गडचिरोलीमध्ये चांगली संधी आहे. ही जागा अनुसुचित जमातींसाठी राखीव आहे. जंगल अधिकार कायदा लागू करण्यात विलंबामुळे आदिवासी भाजपावर नाराज आहेत. या निवडणुकीत आम आदमी पक्षाने एकही उमेदवार दिलेला नाही. 2014मध्ये आप आणि सपाच्या उमेदवारांना सर्व एकत्रित 1 आणि 3 लाख मतं मिळाली होती. यावेळेस बसपानं उमेदवार दिले तरी आपची मतं काँग्रेसप्रणित आघाडीकडे झुकू शकतात. आपचे स्वयंसेवक गिरीश नांदगावकर म्हणाले, भाजपाविरोधी मतांचं विभाजन रोखल्यास विरोधकांच्या उमेदवारांना त्याचा फायदा होईल.\n\nलोक विरुद्ध नेते \n\nभंडारा गोंदियाच्या पोटनिवडणुकीमुळे दोन मुद्दे समोर आले. \n\nही निवडणूक लोक विरुद्ध दिग्गज नेते अशी झाली. कुकडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेस फारशी प्रयत्नशील नव्हती असं समजलं जातं. तर दुसरीकडे भाजपातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ताकद लावली होती. कुकडे यांना भाजपातर्फे 2014मध्ये तिकीट मिळू नये यासाठी गडकरी आणि फडणवीस यांनी प्रयत्न केल्याचं समजलं जातं मात्र तरिही लोकांनी त्यांना साथ दिली. \n\nती एक राष्ट्रीय मुद्द्यांशी संबंध नसलेली स्थानिक जातीय समीकरणांवर लढलेली निवडणूक होती. 2019मध्ये विविध साधनं आणि आर्थिक बळ असलं तरी भाजपा..."} {"inputs":"...वर हॅशटॅग\n\nया चित्रपटाचं प्रदर्शन रोखण्यात यावं यासाठी ट्वीटरवर #BoycottFilmonProhphet हा हॅशटॅग कार्यान्वित करण्यात आला. चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी या हॅशटॅगसह ट्वीट केले आहेत.\n\nरझा अकादमी हे मुस्लीम समाजाचं प्रतिनिधित्व आहे का?\n\n\"पैगंबर काळात मूर्तीपूजा, व्यक्तीपूजा हे अमान्य झालं. हा काळ 1400 वर्षांपूर्वीचा. प्रतिमाही नको अशी भूमिका घेण्यात आली होती. पैगंबराच्या मृत्यूनंतर शिया आणि सुन्नी असे पंथ निर्माण झाले. जगात आणि भारतातही सुन्नी मुस्लिमांचं प्रमाण जास्त आहे. सुन्नी पंथीयांमध्ये बरेलवी... उर्वरित लेख लिहा:","targets":"रपटाची निर्मिती करणारे माजिद मजिदी हे स्वत: मुसलमान आहेत आणि मोहम्मद पैगंबरांनी जी चांगली मूल्यं मांडली, अंगीकारली ती यातून समाजापर्यंत पोहोचत असतील तर त्यात वावगं काय? माजिद मजीदी हे काही विध्वंसक सिनेमांबद्दल कुप्रसिद्ध नाहीत की ज्यामुळे चिंतित व्हावे. असे सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका रझिया पटेल यांनी सांगितलं. \n\nत्या पुढे म्हणाल्या, \"रझा अकादमीने आझाद मैदानात हैदोस घातला होता हे सर्वश्रुत आहेत. सर्वसामान्य मुस्लीमांमध्ये रझा अकादमीबद्दल फारसे आकर्षण कधी दिसले नाही. त्यामुळे चित्रपटावर बंदीची मागणी कोण करतंय हे तपासून बघायला हवं होतं. रझा अकादमी म्हणजे मुस्लिमांचं नेतृत्व नव्हे\". \n\nआझाद मैदानावर जी रॅली झाली होती तिच्यात हिंसाचार झाला होता आणि माध्यमकर्मींच्या कॅमेऱ्यांची तोडफोड करण्यात आली होती. ही रॅली रझा अकादमीने आयोजित केली होती असा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. नुरी यांनी हे आरोप फेटाळले होते. आम्ही सहभाग घेतला होता पण ही रॅली आम्ही आयोजित केली नव्हती असं यांनी त्यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. \n\n\"हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा आहे. आजच्या काळात हिंदू आणि मुस्लीम धर्मातील सनातनी आपलं म्हणणं व्यवस्थेवर लादत आहेत. त्यांनी संविधानाला वेठीस धरलं आहे. कोणी अशी काही कलाकृती तयार केली असेल आणि त्यावर आक्षेप असल्यास त्याला विचारांच्या माध्यमातूनच उत्तर द्यायला हवं. आज देशभरातल्या मुस्लिमांसमोर अस्तित्वाचं संकट आहे. त्याच्यासाठी काही करण्याऐवजी भावनिक मुद्दे काढून मूळ प्रश्नांना बगल दिली जाते. सरकारने याला बळी न पडता मुसलमान समाजातील वास्तव प्रश्नांवर लक्ष दिले पाहिजे,\" अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वरकर यांनी म्हटलं, \"पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार आहे. त्यात शिवसेनेकडील गृहखाते राष्ट्रवादीला देण्याची चर्चा सुरू झालीये. राष्ट्रवादीला जर गृहखातं मिळालं, तर शरद पवार सांगतात तशी कारवाई होईल.\"\n\nराजकीय हेतूनं ही अटक झाल्याची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची पहिल्यापासून भूमिका आहे, असं म्हणत चंदावरकर पुढे म्हणतात, \"आता सत्तेत शरद पवार आहेत. त्यामुळं त्यांच्या म्हणण्याला महत्त्व आलंय. आधीही ते यासंदर्भात बोलले होते. फक्त इतकं ठामपणे म्हणाले नव्हते .\"\n\nशरद पवार यांनी याआधीही अशाप्रकारचे विधान क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा नको, याचीही काळजी घेणं आवश्यक आहे, असं प्रवीण दरेकर म्हणतात.\n\nमात्र, \"भिडे गुरूजींविरुद्ध कारवाई न होणं आणि दुसऱ्या बाजूला असणाऱ्यांना अटक करणं, यात राजकीय हेतू दिसतो. मात्र पोलिसांना या सगळ्यांची सवय असते. राजकीय व्यवस्था जशा बदलतात, तशा या गोष्टीही बदलतात. पोलीस हे काही राजकीय यंत्रणेपासून वेगळे नसतात. सरकार बदलल्यानंतर हे होणार, याची पोलिसांना सवय असते. त्यामुळे मनोबल खचेल वगैरे गोष्टींना महत्त्व नाही,\" असं रोहित चंदावरकर यांनी म्हटलं. \n\n27 डिसेंबरला आझाद मैदानात आंदोलन - न्या. कोळसे पाटील\n\nदरम्यान, एल्गार परिषदेच्या नावानं ज्यांना अटक केलीये, त्यांना सोडण्याची मागणी करण्यासाठी 27 डिसेंबरमध्ये आझाद मैदानात धरणं आंदोलन केलं जाणार आहे. हे आंदोलन न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वातच होणार आहे. न्या. कोळसे पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना याबाबत माहिती दिली. \n\n'एल्गार परिषद' काय होती?\n\nज्या 'एल्गार परिषदे'वरुन एवढे राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत, ती परिषद नेमकी काय होती? \n\n1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव इथं 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखालील सैन्यात झालेल्या लढाईला 200 वर्षं पूर्ण झाली.\n\nमुंबईत निदर्शनं करणारे भीमानुयायी\n\nकंपनी आर्मीमध्ये असलेल्या महार रेजिमेंटच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे पेशव्यांच्या नेतृत्वाखालील मराठा सैन्याचा पराभव झाला.\n\nब्रिटिशांनी उभारलेल्या भीमा-कोरेगावच्या विजयस्तंभाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिल्यामुळे दरवर्षी 1 जानेवारीला इथं मोठा कार्यक्रम होतो ज्याला देशभरातून लाखो दलित अनुयायी जमतात. \n\nया युद्धाला 200 वर्षं पूर्ण होत असतांनाच, आदल्या दिवशी, म्हणजे 31 डिसेंबर 2017 ला, विविध संघटनांनी पुण्यातल्या शनिवारवाड्यावर 'भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियाना' अंतर्गत 'एल्गार परिषदे'चं आयोजन केलं होतं.\n\n'लोकशाही वाचवा, संविधान वाचवा, देश वाचवा' या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या परिषदेचं उद्घाटन रोहित वेमुलाच्या आई राधिका वेमुला यांच्या हस्ते झालं.\n\nत्यांच्यासोबतच 'भारिप बहुजन महासंघा'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील, गुजरात विधानसभेतले आमदार जिग्नेश मेवाणी, 'जेएनयू'मधील विद्यार्थी नेता उमर खालिद, आदिवासी कार्यकर्त्या सोनी सोरी हेही या परिषदेत सहभागी झाले होते. भाषणांसोबत 'कबीर कला मंच' आणि इतर..."} {"inputs":"...वर्षं शेती केल्याने प्रतिकार क्षमता जास्त असणार'\n\n\"ते सांगायचे डॉक्टर तुम्ही उपचार करा, बाकी आमचं नशीब,\" चव्हाण दाम्पत्यावर उपचार करणारे डॉ. गजानन हळखंचे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nते म्हणाले, \"दोघंही वयोवृद्ध होते. त्यामुळे ती एक काळजी होती. रुग्णालयात आले तेव्हा दोघांनाही दम लागत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता. ताप आणि खोकला अशीही लक्षणं होती. त्यामुळे त्यांना तातडीने हाय फ्लो ऑक्सिजन लावले.\"\n\nधेनू आणि मोटाबाई चव्हाण तीन दिवस ऑक्सिजनवर होते. तसंच रेमडेसिव्हीर, स्टेरॉईड आणि स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी चाचणी करून घेत नाहीत. वयोवृद्ध लोक कोरोनाची लस घेत नाहीत.\"\n\nसुरेश चव्हाण शेवटी सांगतात, \"आपण पाहतोय मोठ्या संख्येने लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे. मृत्यूचा आकडाही प्रचंड आहे. पण आपण धीर सोडू शकत नाही. सकारात्मक विचार करू शकतो. हेच आपण या उदाहरणावरून लक्षात घ्यावे असे आम्हाला वाटते.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...वर्षांपासून यांच्या खरेदीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र खरेदी अजूनही बरीच लांब आहे.\"\n\nरफालमुळे भारतीय वायुदलाला स्ट्रॅटेजिक लाभ मिळतो. मात्र भारतीय वायुदलाची क्षमता कमी होते आहे, असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. \n\nअनेकांचं असं मत आहे की सामरिकदृष्ट्या रफाल विमानं उत्तम मारक क्षमता प्रदान करतात.\n\nएअर मार्शल एस. बी. देव भारतीय वायुदलाच्या उपप्रमुख पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांनी पूर्व आणि पश्चिम या दोन्ही सीमांचं नेतृत्त्व केलं आहे. ते म्हणतात, \"ही पाचही विमानं शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत आणि यामुळे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीची वाट बघत आहोत. वायुदलाला यात रस नाही किंवा सरकार पुढाकार घेत नाही, अशातला भाग नाही. मात्र, वास्तव जे आहे ते आहे.\n\n\"यामुळे आपल्या प्रयत्नांवर विपरित परिणाम होतो. टेक्नॉलॉजी गॅप तयार होते. ही गॅप भरून काढण्यासाठी डिझाईन सतत अपडेट करावी लागतात.\"\n\nप्रॉडक्शन म्हणजेच उत्पादनाविषयी ते सांगतात, \"HALच्या माध्यमातून तेजस जेट्सचं मोठ्या संख्येने उत्पादन घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, इथे मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. 2016 साली संरक्षण मंत्रालयाने भारताची स्वतःची लढाऊ विमानं खरेदी करायला मंजुरी दिली होती. याअंतर्गत 83 LAC तेजस MK 1A (जेट्सचं अॅडव्हान्स वर्जन) तयार करायचे होते. मात्र, अजून ही ऑर्डर पूर्ण झालेली नाही. एका स्वदेशी प्रॉक्डटमध्ये लागणारा हा उशीर आकलनापलीकडचा आहे.\"\n\nनिधीची कमतरता\n\nवायुदलाशी संबंधित अत्याधुनिक तंत्रज्ञानात महागड्या अॅसेट्सची गरज असते.\n\nमात्र, त्यात गुंतवणूक करण्याची भारतीय वायुदलाची क्षमता नाही. संरक्षण मंत्रालयाचे थिंक-टँक मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट फॉर डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसचे रिसर्च फेलो डॉ. लक्ष्मण कुमार बेहेरा म्हणतात, \"गेल्या अनेक वर्षात लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या आधुनिकीकरणावर वाईट परिणाम झाला आहे. वायुदलात सर्वाधिक निधी लागतो. त्यामुळे सर्वात जास्त परिणाम वायुदलावर होणार, हे उघडच आहे.\"\n\nत्यांचं विश्लेषण असं सांगतं की कमिटमेंटसाठीचा खर्च आणि सैन्यासाठी उपलब्ध निधी यांच्यातलं अंतर गेल्या अनेक वर्षांपासून वाढतंय. \n\n2018-19 साली हे अंतर जवळपास 33 टक्के होतं. 2019-20 साली हे अंतर जवळपास 29 टक्के होतं. \n\nमिराजच्या प्रस्तावाचं काय झालं?\n\nऑगस्ट 2000 आणि जानेवारी 2004 या दरम्यान वायुदलाने दिलेला मिराजचा प्रस्ताव आणि संरक्षण मंत्रालयाने तो फेटाळणं, यामागची कहाणी काय आहे?\n\nसरकारी कागदपत्रांवरून कळतं की वायुदलाने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा संरक्षण मंत्रालयाला 126 मिराज 2000 II लढाऊ विमानं खरेदी करण्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न केला होता. \n\nत्यावेळी रफाल जेट्सचा उल्लेख करत भारतीय वायुदलाने म्हटलं होतं की मिराज 2000 II केवळ स्वस्तच नाही तर अत्याधुनिकही आहेत. त्यावेळच्या सरकारने या प्रस्तावावर कुठलीच कारवाई केली नाही. \n\nही गोष्ट आता जुनी झाली आहे आणि कदाचित अनेकांना तिचा विसर पडला असेल. मात्र भारतीय वायुदलालाही त्याचा विसर पडला आहे, असं नाही. \n\nनाव उघड न करण्याच्या अटीवर एका माजी..."} {"inputs":"...वलं पाहिजे,\" असंही डॉ. बंग सांगतात.\n\n'दारुबंदीची अंमलबजावणी अधिक चांगली हवी'\n\nदारुबंदीची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि अधिक चांगल्या रीतीने झाली पाहिजे, तसंच गेल्या सरकारने ती योग्य पद्धतीने करायला हवी होती, असं मत डॉ. बंग व्यक्त करतात.\n\nबीबीसीच्या टीमने विधानसभा निवडणुकांच्या पूर्वी चंद्रपूरला भेट दिली होती. तेव्हाही या विषयावर तरुण तसंच स्थानिक पत्रकार व्यक्त झाले होते. तेव्हा यावर बोलताना पत्रकार अनिल ठाकरे म्हणाले होते \"सरकारनं दारुबंदीचा निर्णय घेतला खरा पण त्याचबरोबर त्याची अंमलबजावणीकडे साफ द... उर्वरित लेख लिहा:","targets":"?\" असा प्रश्न मुनगंटीवार विचारतात.\n\nसुधीर मुनगंटीवार\n\n\"महसूल बुडतो हा एकमेव तर्क असेल तर मग या इतर उत्पादनांवरील बंदीचंही उत्तरही त्यांना द्यावं लागेल. चंद्रपूरचा निर्णय तिथल्या 588 ग्रामपंचायतींनी ठराव केल्यानंतर, मोर्चे आंदोलनं झाल्यावर घेण्यात आला होता. त्याचाही विचार सरकारला करावा लागेल,\" मुनगंटीवार सांगतात. \n\nदारूच्या पैशातून गरिबांचाच विकास होतो का?\n\nदारूच्या पैशातून गरिबांचाच विकास होतो, असा प्रतिवाद काहीजण करतात. याबाबत दारुबंदीविरोधात लढा देणाऱ्या पारोमिता गोस्वामी यांनी आपलं मत मांडलंय.\n\nहेरंब कुलकर्णी यांनी अक्षरनामासाठी घेतलेल्या मुलाखतीमध्ये गोस्वामी म्हणतात, \"जर सरकारची ही भूमिका इतकी स्पष्ट असेल तर महिलांना बचतगटाच्या पापड-लोणच्यातच कशाला गुंतवून ठेवता? त्यांनाही दारू गाळण्याचं प्रशिक्षण का देत नाही? त्यातून राज्याचं उत्पन्न वाढेल आणि महिलाही श्रीमंत होतील. दारू विकून श्रीमंत होण्याची मक्तेदारी मूठभर श्रीमंतांनाच मग का देता?\n\n\"केवळ काही गावातच दारू दुकान कशाला सर्वच गल्लीबोळात मग दुकान का काढत नाही? सरकार भूमिकेवर ठाम असेल तर मग असं लाजायचं कशाला? उघडपणे दारू मोकळी करा. पण ते करण्याची हिंमत नसल्याने केवळ महिलांचे मनौधेर्य खच्ची करण्यासाठी हे सतत बोललं जातं,\" गोस्वामी सांगतात. \n\nदारूबद्दल लॅन्सेटचा अहवाल काय सांगतो?\n\nदारू पिण्याची सर्वांत चांगली पातळी शून्यच आहे. म्हणजे दारूमुळे आरोग्याला काहीही फायदा होत नाही, असं लॅन्सेटमध्ये ऑगस्ट 2018मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटलेले आहे. \n\nलॅन्सेट हे आरोग्यविषयक माहिती आणि संशोधन निबंध प्रसिद्ध करणारं सुप्रसिद्ध आणि सर्वमान्य व्यासपीठ मानलं जातं. रॉबिन बर्टन आणि नीक शेरॉन यांनी 2018 मध्ये No Level of alcohol consumption improves health नावानं हे संशोधन प्रसिद्ध केलं आहे. या लेखात त्यांनी मृत्यू आणि आजार होण्याच्या कारणांमध्ये दारू हे सातवं सर्वात मोठं कारण असल्याचं म्हटलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वलं, जो त्यांना जावई म्हणून पसंत होता. ग्रीस आणि डेन्मार्कचे राजकुमार - प्रिन्स जॉर्ज (1869-1957) ते मारीपेक्षा 13 वर्षं मोठे होते. \n\nमारी या लग्नासाठी तयार झाल्या आणि 12 डिसेंबर 1907ला अथेन्समध्ये त्यांचं लग्न झालं. \n\nया जोडप्याला दोन मुलं झाली - राजकुमारी युजिनी आणि राजकुमार पीटर. पण या दोघांचा संसार मात्र सुखी नव्हता. \n\nत्यांचं लग्न 50 वर्षं टिकलं खरं, पण आपल्या नवऱ्याचं खरं भावनिक नातं त्याच्या काकांशी - डेन्मार्कचे राजकुमार वाल्डेमर यांच्याशी असल्याचं मारी यांच्या लक्षात आलं, तर मारी यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाध्यापक वॉलन सांगतात. \n\nया तज्ज्ञांच्या मते, \"क्लिटरीज आणि योनी मार्गाचे मुख यातल्या अंतरानुसार या माहितीची त्यांनी तीन गटांत विभागणी केली, पण हे नेमकं कसं ठरवलं हे मात्र नमूद करण्यात आलेलं नाही.\"\n\n\"बोनापार्ट यांनी मांडलेला विचार अनोखा आहे. त्यांच्यामते प्रत्येक स्त्री ही वेगळी असते, म्हणून संभोगादरम्यान प्रत्येकीला येणारा अनुभव आणि प्रतिक्रिया वेगवेगळी असते,\" डॉ. लॉईड यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nपण मारी यांच्या या सिद्धांतामध्ये, \"सगळा भर हा महिलेच्या शरीररचनेवर आहे. यात वैचारिक प्रगल्भता, त्या महिलेच्या आयुष्यातले टप्पे यांचा विचार करण्यात आलेला नाही,\" तज्ज्ञ सांगतात. \n\nमारी बोनापार्ट या सिग्मंड फ्रॉईड यांच्या शिष्या होत्या.\n\nयावरून मारी बोनापार्ट यांनी एक निष्कर्ष काढला. जर महिलांनी क्लिटरीज आणि योनीमधलं अंतर कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया केली, तर त्यांना संभोगाच्या वेळी ऑरगॅजम येईल. \n\nपण दुर्दैवाने हे चूक होतं. \n\n\"य़ा शस्त्रक्रिया दुर्घटना ठरल्या. काही महिलांच्या तर सगळ्या संवेदनाच गेल्या. पण मारी बोनापार्ट यांचा त्यांच्या निष्कर्षांवर ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतः ही शस्त्रक्रिया करून घेतली, पण काही उपयोग झाला नाही,\" प्राध्यापक वॉलन सांगतात. \n\nएकदा नाही, तर तब्बल तीन वेळा त्यांनी ही शस्त्रक्रिया करून घेतली. \n\n\"क्लिटरीजजवळच्या नसा जास्त कापल्या गेल्या, तर तुमच्या संवेदना वाढण्याऐवजी कमी होतीस कारण तुम्ही अतिशय महत्त्वाच्या अशा नसा कापत आहात,\" डॉ. लॉर्ईड समजावून सांगतात. इंडियाना युनिव्हर्सिटीच्या जीवशास्त्र विभागात ते प्राध्यापक आहेत. \n\n\"संभोगादरम्यान स्त्रीला ऑरगॅजम यावा यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्याचं त्यांना वाटत होतं,\" डॉ. लॉईड सांगतात. \n\nसिग्मंड फ्रॉईडसोबतची मैत्री\n\nइतकं होऊनही मारी बोनापार्ट यांनी ध्यास सोडला नाही. लैंगिक आयुष्यातल्या अडचणींवरची उत्तरं शोधणं त्यांनी सुरूच ठेवलं. \n\n1925च्या सुमारास पॅरिसच्या वैद्यकीय वर्तुळात एका मनोवैद्यानिकाची अतिशय चर्चा होती. मारी बोनापार्ट त्यांना भेटायला व्हिएन्नाला गेल्या. त्यांचं नाव - सिग्मंड फ्रॉईड. \n\n\"फ्राईडच्या रूपात त्यांना अशी व्यक्ती भेटली जिची त्यांना अतिशय गरज होती,\" थॉम्प्सन त्यांच्या लेखात म्हणतात. \n\nमारी बोनापार्ट या सिग्मंड फ्रॉईड यांच्या पेशंट, शिष्य आणि मित्र होत्या.\n\nमारी बोनापार्ट फ्रॉईड यांच्या पेशंट होत्या. पण लवकरच त्यांची..."} {"inputs":"...वलं. मात्र सगळ्या प्रकारामुळे तिच्या आयुष्यातला मोठा काळ एकटेपणात गेला. \n\nआकांक्षाच्या मते एखादी व्यक्ती आपलं नातं किती लवकर आणि कशा पद्धतीने स्वीकार करतं हे बऱ्याच अंशी समाजावर अवलंबून आहे. \n\n\"आपल्या समाजात काही गोष्टींबाबत एक ठराविक व्यवस्था तयार झाली आहे. माझ्या मनात हे बसलं होतं की सावत्र आई किंवा सावत्र वडील आहेत म्हणजे ते वाईटच असणार. बाबांचं लग्न झाल्यावर बराच काळ तिच्या मित्रमैत्रिणीच्या घरचे नवीन आई कशी आहे असा प्रश्न विचारायचे,\" ती सांगते.\n\nआकांक्षा सांगते की, \"मी काहीही उत्तर दिलं तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रकारच्या तडजोडी लग्न होऊन घरात आलेल्या सुनेलाही कराव्या लागतात. मात्र समोर सावत्र हे बिरुद लागलं की या अडचणी आणखी मोठ्या होतात. \n\nसावत्र आईपेक्षा सावत्र वडील होणं जास्त आव्हानात्मक आहे, असं डॉ. प्रवीण सांगतात. \n\n\"पुरुष कायम कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका बजावू इच्छितात. म्हणून दुसऱ्यांचा विचार करणं त्यांना सहजासहजी जमत नाही. म्हणून त्यांना नवीन कुटुंबात येणं कठीण जातं,\" असं ते सांगतात. \n\nसमाज नवीन नाती का स्वीकारत नाहीत?\n\nनातेसंबंध तज्ज्ञ निशा खन्ना म्हणतात की सावत्र नातं जुनं नातं संपल्यावरच येतं. मात्र आपल्या समाजात पहिल्या नात्यालाच जास्त मान मिळतो. \n\nआपल्याकडे लग्न हे सगळ्यात पवित्र आणि आयुष्यभराचं नातं मानलं जातं. अशातच दुसऱ्या लग्नाला तितकी मान्यता मिळत नाही. समाजही दुसऱ्या लग्नाचा मोकळेपणाने स्वीकार करत नाही. त्यामुळे आव्हानं वाढत जातात, असं त्या सांगतात. \n\n\"असं झालं तर नात्यांमध्ये नकारात्मकता येण्याची शंका असते. नवीन सदस्याला तुलनात्मक नजरेनं पाहिलं जातं. अशात आव्हानं वाढण्याची शक्यता जास्त असते. मुलंसुद्धा ही तुलना करतात आणि हाच सगळ्यात मोठा धोका असतो.\"\n\n\"मुलांना विश्वासात घेऊन नवीन नात्याची सुरुवात केली, त्यांना लहानसहान निर्णयात सामील करून घेतलं तर या अडचणी दूर होऊ शकतात,\" असं निशा सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वला आहे, ही मुख्य समस्या आहे. \n\n2. दुसरीकडे देशांतर्गत ग्राहकांची मागणी आणि गुंतवणुकीची मागणी अजूनही कमी आहे. \n\n3. तिसरा मुद्दा म्हणजे वातावरण बदलामुळे मान्सूनचा वेग रखडला आहे. ज्याचा थेट फटका भारताच्या कृषी क्षेत्राला बसतोय. \n\n4. चौथा मुद्दा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेत सर्वाधिक वाटा असणाऱ्या सेवा क्षेत्राची अवस्था फारशी चांगली नाही. \n\n5. पाचवा मुद्दा म्हणजे कच्च्या तेलासंबंधीची अनिश्चितता एवढ्यात तरी संपताना दिसत नाही. \n\nम्हणजेच अर्थव्यवस्थेसमोर असलेली आव्हानं वाढतच आहेत आणि आठ टक्क्यांवरही प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण 3 लाख कोटी डॉलर्सच्या जवळपास आहोत. आपण जेव्हा पाच लाख कोटी डॉलर्सची इच्छा बाळगतो तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटतं की हे खरंच घडेल का?\"\n\n\"आमचा आमच्या नागरिकांवर विश्वास आहे. त्यांचा पुरूषार्थ आणि पुढे जाण्याच्या क्षमतेवरही. मोदी सरकारच्या नेतृत्वात आम्ही हे उद्दिष्ट नक्कीच साध्य करू.\"\n\nआशेवर जग कायम आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वला. त्यांनी थोडं सबुरीने घेतलं असतं तर चित्र वेगळं असू शकलं असतं,\" असं ते पुढे सांगतात. \n\n'झुलवत ठेवायचं राजकारण'\n\nभाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या विरोधात खच्चीकरणाचं राजकारण होत असल्याचं कापडे यांना वाटतं. \"ज्येष्ठ असूनही त्यांची उमेदवारी पहिल्या यादीत जाहीर करायची नाही. त्यांना काही काळ झुलवत ठेवायचं. पण पुढच्या यादीत त्यांचा समावेश करायचा अशी एक राजकारणाची पद्धत असते. अशाच पद्धतीचं राजकारण केलं जात असण्याची शक्यता आहे,\" असं कापडे सांगतात.\n\nते पुढे सांगतात, \"देवेंद्र फडणवीस यांना मुख्यम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचित त्यांना उमेदवारी द्यावी की नाही याबाबत खलबतं सुरू असतील. पण खडसे यांच्यासारख्या नेत्याला डावलल्यास मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. खडसे यांना ओबीसी समाजातील प्रतिनिधी मानलं जातं. पूर्वी ते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत भाजपच्या ओबीसी फळीतील प्रमुख नेते होते. मुंडे यांच्या निधनानंतर त्यांची नितीन गडकरी यांच्याशी जवळीक आहे. अशा स्थितीत त्यांची उमेदवारी कापणं हा खूप मोठा निर्णय असेल,\" असं कापडे सांगतात. \n\nते सांगतात, \"मुक्ताईनगरचं जनसमर्थन खडसेंच्या बाजूने आहे. त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना चांगली गर्दी होती. शिवसेनेच्या यादीतही हा मतदारसंघ त्यांना सोडण्यात आल्याचा उल्लेख नाही. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जळगावमध्ये आल्यानंतर त्यात खडसे सहभागी झाले होते. ते भाजपच्या प्रचार समितीतील स्टार कँपेनर आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता आहे. कदाचित पुढच्या यादीत समावेश होऊ शकतो, पण याचं उत्तर मिळण्यासाठी दोन दिवस वाट पाहावी लागेल. पण खडसे बंडखोरी करण्याची शक्यता वाटत नाही.\"\n\n'खडसे नाराज नाहीत'\n\nबीबीसीच्या राष्ट्र महाराष्ट्र या कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत झाली होती. यामध्ये खडसेंबाबत बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सांगतात, \"मी अनेकदा त्यांच्याशी बोलतो. मला नाराजी जाणवली नाही. ते पक्षासाठी जीव ओतून काम करतात. त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला. त्यांच्याविषयी पक्ष योग्य वेळी योग्य निर्णय करेल. भिन्न मत असणं म्हणजे नाराजी नाही. माझ्या माहितीनुसार एकनाथ खडसे नाराज असण्याचं कारण नाही. अनेक पार्लमेंटरी बोर्डांच्या बैठकीत ते येतात.\"\n\nएकनाथ खडसे मंत्रिमंडळात परत येणार का असं विचारल्यावर मुनगंटीवार म्हणाले, \"कुणी मंत्रिमंडळात यावं, हे ठरवण्याचा निर्णय अजून पक्षाने मला दिला नाही.\"\n\nदरम्यान, भाजपच्या पहिल्या यादीत एकनाथ खडसे यांचं नाव नसण्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्याशी बीबीसीने संपर्क साधला. \"आता फक्त पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. लवकरच पुढची यादी जाहीर करण्यात येईल. त्यामध्ये त्यांचा समावेश असेल,\" असं माधव भांडारी यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर..."} {"inputs":"...वली गेलेली जागा हिंदूंना तसेच या परिसरातील 'सीता रसोई', 'राम चबुतरा' या जागा निर्मोही आखाड्याला तर 1\/3 जागा सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डला देण्याचा निर्णय देण्यात आला. \n\nया जागेची मूळ मालकी शिया वक्फ बोर्डकडे असून या खटल्यात आम्हालाही वादी करण्यात यावं, अशी याचिका या बोर्डने सु्प्रीम कोर्टात दाखल केली आहे.\n\n2011 : सुप्रीम कोर्टाने अलाहाबाद न्यायालयाच्या निकाल स्थगित केला. \n\n2017: सुप्रीम कोर्टाने अडवाणी आणि इतरांवर गुन्हेगारी कटाचा खटला पुनरुज्जीवित करण्याचा आदेश दिला. त्यानंतर अडवाणी आणि इतरांवरच... उर्वरित लेख लिहा:","targets":"देईल. वाचा सविस्तर इथे - अयोध्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टात सुनावणी पूर्ण, आता प्रतीक्षा निकालाची\n\nतु्म्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वळ एकच विमान होतं. आमच्या बॅगांबाबत गोंधळ झाला होता. विमानतळावर दोन तास थांबल्यावरही आम्हाला सगळ्या बॅगा मिळू शकल्या नाहीत. बॅगांसाठी प्रतीक्षा करत असतानाच विमानतळावरची दुकानं बंद झाली. इमिग्रेशनचे कर्मचारीही घरी गेले. विमानतळावरचे दिवेही मालवू लागले. अख्ख्या विमानतळावर फक्त आम्हीच उरले होतो, असाही अनुभव एरिक पार्तालू सांगतो. \n\nकिम याँग उनची पोस्टर जागोजागी लावलेली आहेत.\n\nकिट अर्थात खेळायचा पोशाख, बूट आणि फुटबॉल हे सगळं असलेल्या बॅगा प्योनग्याँग विमानतळावर आल्याच नाहीत. त्या प्रवासात गहाळ झाल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"डे आमच्या हातात काहीच नव्हतं. सामना 0-0 संपला. 4.25 क्लब उत्तर कोरियाच्या लष्कराचा संघ आहे. त्यांना मिळणाऱ्या सुविधा आम्ही पाहिल्या. ते जागतिक दर्जाच्या आहेत. ते रोबोसारखा सराव करतात. समजा आम्ही जिंकलो असतो तर विजय साजरा करता आला असता का असा प्रश्न पडला,\" असंही एरिक पार्तालू म्हणतो.\n\nमिसाईल टेस्टची पाहणी करताना उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन.\n\nकाही किलोमीटर मिसाईल टेस्ट\n\nसामना झाल्यानंतर दोन दिवस बंगळुरू एफसीच्या खेळाडूंना सक्तीची विश्रांती घ्यावी लागली. अशाच एका दिवशी सकाळी जाग आल्यावर अवघ्या काही किलोमीटरवर चक्क मिसाइल टेस्ट झाल्याचं त्यांना समजलं. \n\nसकाळी 6 वाजता हॉटेलच्या बाहेर आला असता तर मिसाईल याचि देही याचि डोळा पाहता आलं असतं, असं हॉटेल स्टाफने त्यांना सांगितलं. एअरपोर्टवरून मिसाईल डागण्यात आलं होतं. हॉटेलच्या बाहेरून अगदी स्पष्टपणे मिसाईल दिसलं असतं असं स्टाफने सांगितलं. आपण जगातल्या भयंकर ठिकाणी आलो आहे याची जाणीव संघातल्या अनेकांना झाली. \n\nआपण लवकरात लवकर इथून निघावं. आपल्याला देश सोडण्याचा आदेश येण्यापूर्वी आपण परतलेलं बरं, असा चर्चेचा नूर होता. या मिसाईलविषयी त्यांनी गाइडना विचारलं. पण प्रत्येकानं मिसाईल चाचण्यांचं समर्थन केलं. \n\nअमेरिकेला टक्कर देण्यासाठी आम्ही समर्थ आहोत असा त्यांचा दावा होता. असा विचार करण्याचं आणि बोलण्याचं त्यांना ट्रेनिंग दिलेलं असावं असं त्यांना वाटलं. त्यांचे विचार त्यांना विचित्र वाटले. \n\nअसेन मी... नसेन मी \n\nदौऱ्याच्या अनुभवाविषयी एरिक म्हणतो, 'निरभ्र आकाश, सुंदर फुलं, अनोखा निसर्ग असं सगळं उत्तर कोरियात आहे. मी केवळ फुटबॉल खेळतो म्हणून मला इथे येण्याची संधी मिळाली आहे. परत आल्यावर आणि अनेक वर्षांनंतरही लोक मला या अनुभवाबद्दल विचारतील. \n\nउत्तर कोरियात येण्याची संधी मिळालेल्या मोजक्या लोकांमध्ये माझा समावेश झाला आहे. मी हा दौरा कधीच विसरणार नाही. इथे आल्यावर मी एक गोष्ट शिकलो. छापून येणारे शब्द आणि टीव्हीवर दिसणाऱ्या सगळ्याच गोष्टी खऱ्या नसतात, असंही एरिक पार्तालू सांगतो.\n\n\"प्रत्यक्षात इथलं जग किती वेगळं आहे. अनेक लहान मुलं हसऱ्या चेहऱ्याने कसून सराव करत होती. त्यांच्याविषयी मला खूप वाईट वाटलं. कारण देशांदरम्यानच्या यादवीत हे सुरेख चित्र नष्ट होऊ शकतं.\"\n\n\"या भागावर कोणाचं राज्य असेल काहीच सांगता येणार नाही. या मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू कायम रहावं अशी इच्छा आहे...."} {"inputs":"...वळपास अडीच वर्षांचा आहे. \n\nवाघाच्या हालचालींवर नजर ठेवण्याची जबाबदारी सहायक वनसंरक्षक राजेंद्र बोडें यांच्यावर आहे. \"दिवसापेक्षा रात्री वाघाची हालचाल जास्त असते. दिवसा थंडाव्याचा आधार घेऊन वाघ बसलेला असतो,\" असं ते म्हणाले. \n\n\"वाघाने शिकार केलेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे आणि पिंजरेही लावण्यात आले आहेत. 75 वन कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. वाघाचे पगमार्क दिसलेल्या परिसरात ड्रोनने टेहळणी सुरू आहे,\" असं ते म्हणाले. \n\nमेळघाट, पोहरा मालखेड सोडला तर मंगरूळ दस्तगीर, अंजनसिंगी हा परिसर जंगल क्षेत्र नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे,\" असं ते म्हणाले. \n\n\"वाघाने गावामध्ये जाऊन एखाद्या माणसाचा बळी घेतला, असं एकही उदाहरण नाही. यवतमाळच्या टी 1 वाघिणीने केलेले हल्ले वनक्षेत्रांमध्ये माणूस गेल्याने झाले आहेत. वाघांच्या हल्ल्यांचं समर्थन होऊ शकत नाही, पण वाघाला ठार केल्याने किंवा पकडल्याने प्रश्न सुटणार नाहीत,\" असं ते म्हणाले. \n\nवाघाने उभे राहिलेल्या माणासांवर ह्ल्ले केलेले नाहीत, असंही ते सांगतात. खाली बसलेल्या, शौचाला बसलेल्या माणासाला वाघ भक्ष समूजन हल्ला करतो, असं ते म्हणाले. \n\nसमजा एखाद्या क्षेत्रातून वाघाला मारलं किंवा त्याला पकडून दुसरीकडं सोडलं तर या वाघाची जागा दुसरा वाघ घेतो, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही, असं ते म्हणाले. पूर्वी आपल्या जंगलांत वाघ नव्हता, तो आता आला आहे हे लक्षात घेऊन शेतात फिरताना काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे. \n\nरिठे यांनी यावर खालील उपाय सांगितले आहेत. \n\n\"हा वाघ दोन हल्ल्यांमुळे वादग्रस्त ठरला आहे. पण या हल्ल्यांचा अर्थ हा वाघ नरभक्षक आहे, असं होत नाही. हे हल्ले अपघात होते. प्रयत्न केले तर असे हल्ले थांबवता येतील,\" असं मत रिठे यांचं आहे. \n\nजंगलनिहाय अधिवासातील फरक \n\nविदर्भात वाघ एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जाताना जवळपास 230 किलोमीटर इतका प्रवास करतात. या प्रवासात वाघ शेतांतून प्रवास करतो. हा प्रवास थांबत थांबत होतो. योग्य वनक्षेत्र मिळालं की वाघ तिथं जास्त काळ थांबतो. तिथं अशा वाघांचं प्रजननही होतं. \n\nवन्यजीव संवर्धनातून रोजगार निर्मिती \n\nएकीकडे वाघ हा रोजगार देणारा प्राणी ठरलाय. ताडोबामध्ये मिळणारा महसूल 8 कोटीच्या रुपयांच्या घरात गेलाय. व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून 4 हजार युवकांना रोजगार मिळाला आहे. विविध सरकारी योजनाही राबवल्या जात आहेत. \n\nगुजरातच्या गिर अभयारण्यात सिंह 300 किलोमीटरपर्यंत प्रवास करतात. तिथं लोकांना संरक्षण, तातडीने नुकसान भरपाई, लोकांना मदतीसाठी प्राणिमित्रांची नेमणूक, सिंहाच्या जंगलक्षेत्रातील माणसांचा वावर कमी करणं अशा उपाययोजना केल्या आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वळपास सगळी लोकसंख्या मुस्लीम\n\nपाकिस्तान प्रशासित काश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तान हे जम्मू - काश्मीर संस्थानाचेच भाग होतं. \n\nसध्या पाकिस्तान प्रशासित काश्मीरमध्ये 5134 चौरस मैल म्हणजे सुमारे 13,296 चौरस किलोमीटरचा भूभाग आहे. \n\nयाच्या सीमा पाकिस्तान, चीन आणि भारत प्रशासित काश्मीरला लागून आहेत. याची राजधानी मुजफ्फराबाद असून एकूण 10 जिल्हे यामध्ये आहेत. \n\nतर गिलगिट बाल्टिस्तानमध्येदेखील 10 जिल्हे आहेत. याची राजधानी गिलगिट आहे. या दोन्ही भागांमध्ये सुमारे 60 लाखांच्या आसपास लोकसंख्या असून जवळपास सगळी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पवला. त्यांना असं करण्याचा हक्क नव्हता. पण पाकिस्तानने त्या भागावर कब्जा केला.\"\n\nचीनने यापूर्वी १९६२मध्येदेखील जम्मू आणि काश्मिरचा एक भाग अक्साई चीनवर ताबा मिळवला होता.\n\nगिलगिट बाल्टिस्तानकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं अब्दुल हकीम कश्मिरी म्हणतात. \n\nते म्हणतात की आतादेखील या भागाकडे फार कमी अधिकार आहेत आणि जवळपास संपूर्ण नियंत्रण पाकिस्तानकडे आहे. \n\n\"गिलगिट बाल्टिस्तानला पाकिस्तानने एक वेगळा दर्जा दिला. सुरुवातीला तिथं लोकशाही नव्हती. 2009 मध्ये त्यांना पहिला सेटअप देण्यात आला. पण गिलगिट बाल्टिस्तानला राज्य बनवण्याची घोषणा करण्यात आली नाही. राज्य बनवावं अशी तिथल्या लोकांची मागणी होती. आता 2018 मध्ये काढण्यात आलेल्या आदेशामध्ये गिलगिट बाल्टिस्तानची विधानसभा आहे. तिला कायदे बनवण्याचा अधिकार असला, तरी फार मर्यादित अधिकार आहेत.\"\n\nबहुसंख्य लोकसंख्या शिया\n\nगिलगिट बाल्टिस्तानची सीमा चीनला लागून आहे. हा भाग चीन -पाकिस्तान इकनॉमिक कॉरिडोअरच्या मुख्य रस्त्यावर आहे आणि चीन आता इथं अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे. \n\nगिलगिट बाल्टिस्तानचा दर्जा बदलण्याचं हे देखील एक कारण असल्याचं मानलं जातंय. आणि यामुळे स्थानिक लोकांनी वेळोवेळी आपला विरोध जाहीर केलाय. \n\nतिलक देवाशर म्हणतात, \"तिथंही विरोध आहे, पण गोष्टी समोर येत नाहीत. १९४७-४८मध्ये गिलगिट बाल्टिस्तानातली बहुसंख्य लोकसंख्या शिया होती. आता म्हणतात की स्टेट सब्जेक्ट रूल हटवण्यात आला, पण खरं म्हणजे १९७०पासूनच गिलगिट बाल्टिस्तानातला स्टेट सब्जेक्ट रूल हटवण्यात आला होता.\"\n\n\"बाहेरच्या लोकांना आणून तिथे स्थायिक करत तिथली शिया बहुल स्थिती बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक लोक विरोध करत राहिले. जेव्हा काराकोरम हायवे तयार करण्यात येत होता किंवा मग सीपेकमधले प्रोजेक्ट तयार होत होते तेव्हा मोठा विरोध झाला होता. तिथल्या मानवाधिकार कार्यकर्त्यांची नावंही तुम्ही ऐकली नसतील. बाबा जान नावाचे एक नेते होते. ते किती वर्षं तुरुंगात होते कोण जाणे.\"\n\nपण अजूनही अशा संघटना आहेत ज्या गिलगिट बाल्टिस्तान आणि पाकिस्तान प्रशासित काश्मिरच्या स्वातंत्र्यासाठी मोहीम चालवत आहेत. \n\nकाश्मीरचे लोक\n\nजुल्फिकार बट अशाच एका संघटनेशी निगडीत आहेत. \n\nते म्हणतात, \"आझाद कश्मीर आणि गिलगिट बाल्टिस्तानात जे लोक आहेत ते पाकिस्तानच्या फौजेला एक सक्षम फौज मानतात. इथे स्वायत्त काश्मिरसाठी मोठी मोहीम राबवण्यात येत आहे...."} {"inputs":"...वळून जाताना गाडीच्या पुढच्या बाजूला कोयत्याने वार केला. तो वार नेमका काचेवर बसल्यामुळे काच फुटून माझ्या बायकोला थोडी जखम झाली.\n\n\"काही क्षण मला नेमक काय करायचं तेच कळत नव्हतं. थोडंसं सावरून मी पाचगणी पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेली घटना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मला 'ही घटना वाई पोलिसांच्या हद्दीत येते. तुम्ही वाई पोलिस स्टेशन मध्ये जावा,' असं सांगितलं. मी लगेच वाई पोलीस स्टेशन गाठून झालेल्या घटनेची माहिती दिली,\" असं राजेश बोबडे सांगतात.\n\nरेडियम नंबरप्लेटचं दुकान होतं\n\nआनंदवर घाटात हल्ला झाल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"े, असं पोलीस सांगतात.\n\n\"शनिवारी दिक्षा तिच्या नवऱ्याबरोबर पाचगणी-महाबळेश्वरला येणार असल्याची माहिती तिने निखिलला दिली होती. शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत या दोघांचं चॅटिंग चाललं होतं, हे तिचे चॅटिंग रेकार्ड चेक केल्यावर आम्हाला कळलं. एवढंच नव्हे तर दिक्षा निखिलला आनंदच्या प्रत्येक हालचालीची माहिती अगदी खून होईपर्यंत देत होती. घटनेच्या दिवशी दिक्षा आणि आनंद हे पुण्याहून पाचगणीला निघाले असताना दिक्षा सातत्यानं निखिल मळेकरला ते जात असलेल्या रस्त्याचं लोकेशन पाठवत राहिली.\n\n\"वाईवरून पसरणीचा घाट चढायला सुरुवात केल्यानंतर दिक्षाने पुन्हा एकदा आपल्या गाडीचे लोकेशन निखिलला पाठवलं आणि दुसरीकडे आपल्याला उलटी होत असल्याचा बहाणा करून गाडी रस्त्याच्या कडेला थांबण्यास सांगितली. दिक्षा उलटी करण्याच्या बहाण्याने गाडीतून खाली उतरली. तिच्या पाठोपाठ आनंद कांबळे देखील गाडीतून खाली उतरले. \n\n\"मात्र तेवढ्यात पाचगणीच्या बाजूने दोन दुचाकीवर चार लोक दिक्षा आणि आनंदजवळ आले आणि त्यांनी त्यांच्याबरोबर आणलेल्या धारदार शस्त्रांनी आनंदवर वार करायला सुरुवात केली,\" असं पोलीस निरीक्षक वेताळ सांगतात. \n\nपोलीस घटनास्थळी पोहोचताच दिक्षाने 'आम्हाला लुटण्यासाठी लोक आले होते. त्यांनीच आनंद यांच्यावर हल्ला केला, माझं मंगळसूत्र हिसकवण्याचा प्रयत्न केला,' असं सांगितलं.\n\n\"आनंद यांना सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी हलवण्यात आलं, पण तिथे पोहोचताच डॉक्टरांनी आनंद यांना मृत घोषित केलं होतं,\" अशी माहिती वेताळ यांनी दिली.\n\n'फाशीची शिक्षा व्हायला हवी'\n\nवेताळ यांनी सांगितल की खुनाच्या कटातील आरोपी निखिल मळेकर हा मूळ निगडी येथील चिखलीचा रहिवासी आहे. त्याचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोबतच मृत आनंदची बायको दिक्षाला या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.\n\nआम्ही दिक्षाच्या कुटुंबीयांकडून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काही बोलण्यास ठाम नकार दिला. दिक्षाच्या शेजाऱ्यांनीही या विषयावर बोलणं टाळलं. \n\nदिक्षा आणि निखिल मळेकर यांच्या वकिलांशी संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. \n\nसुरेखा परिहार यांनी दिक्षाचं स्थळ आनंदच्या घरच्यांना सुचवलं होतं. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकाची ती मुलगी होती, पण तिच्या वर्तनाविषयी मला कोणतीच कल्पना नव्हती, असा दावा सुरेखा यांनी केला आहे.\n\nदरम्यान, आनंदच्या खुनाला सुरेखाही तितक्याच जबाबदार आहेत, असा..."} {"inputs":"...वशी म्हणजे सात जुलैला हे व्हीडिओ आणि ते पोस्ट करणाऱ्या Team 07च्या तिघा सदस्यांची अकाऊंट्स टिकटॉकनं काही काळासाठी बंद केली आहेत. म्हणजे निलंबन हटेपर्यंत किंवा या तिघांना आपल्या अकाऊंटमध्ये लॉग इन करता येणार नाही आणि काही पोस्टही करता येणार नाहीत. \n\nया तिघांनीही मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनअर्ज दाखल केला असून, त्यावर सुनावणी होईपर्यंत तिघांना (Interim Protection) अंतरिम संरक्षण देण्यात आलं आहे.\n\nदरम्यान, हा सगळा प्रकार घडला, तेव्हा फैसल लंडनला होता. आठ जुलैला त्यानं आपल्या इन्स्टाग्राम अक... उर्वरित लेख लिहा:","targets":"देशही नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयानुसार अशा पोस्टमध्ये दोन धर्मांचा किंवा गटांचा उल्लेख केलेला नसतो, त्यावरून कुठली दंगल किंवा हिंसाचार पसरला नसेल तर कलम १५३-अ लागू होत नाही. त्यामुळं आम्ही FIR वरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहोत.\" \n\nपोलिसांनी आणखी तपास करायला हवा आणि टिकटॉकवर कारवाई करायला हवी अशी मागणीही त्यांनी केली आहे.\n\nटिकटॉक पुन्हा वादात\n\n टिकटॉकविषयी अशा वादांची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षभरात टिकटॉकची लोकप्रियता वाढत गेली आहे. मात्र त्यासोबतच टिकटॉकचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या. त्यानंतर गेल्या आठवड्यातच केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं टिकटॉक आणि हेलो ही अॅप्स तयार करणाऱ्या बाईटडान्स (ByteDance) या कंपनीला नोटीस पाठवली होती.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वश्यक झालं आहे. \n\nदलितांची राजकीय स्थिती थोडी वेगळी आहे. कारण त्यांची मतं हिंदूधर्मीयांच्या 80 टक्के मतांचाच भाग आहेत. मुसलमानांप्रमाणे दलितांशिवाय सत्तेची समीकरणं पूर्ण होऊ शकत नाहीत. म्हणूनच दलितांच्या घरी जाऊन जेवणाचा घाट सातत्यानं घातला जात आहे. \n\nदलितांची स्थिती समजून घेणं आवश्यक \n\nवर्षानुवर्ष दलितांची स्थिती कायम असल्यानंच त्यांना दलित म्हटलं जातं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनेच्या माध्यमातून मिळालेल्या अधिकारांमुळे दलितांच्या स्थितीत किंचित सुधारणा झाली आहे. मात्र स्वातंत्र्याच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दोलनकर्त्या दलितांवर पोलीस कठोर कारवाई करत आहेत. यामुळेच दलितांचे प्रमुख नेते चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर रासुका अंतर्गत कारवाई करून त्यांना तुरुंगात पाठवण्यात आलं आहे.\n\nदलित अत्याचारप्रकरणी असलेल्या आरोपींना वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत. उदाहरणार्थ भीमा कोरेगावप्रकरणी आरोपींना अटक करण्यात झालेली सोयीस्कर दिरंगाई, यामुळे दलित समाजाला आपल्या भविष्याबद्दल काळजी वाटते. \n\nसंविधानात बदल करण्याची भाषा करणारे अनंत कुमार हेगडे, आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारे सी. पी. ठाकूर यांच्यामुळे दलित समाज अस्वस्थ आहे.\n\n2011च्या जनगणनेनुसार देशाच्या लोकसंख्येत दलितांची संख्या 20 कोटी एवढी आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत त्यांच्या सध्याच्या अवस्थेचा परामर्श घेणे आवश्यक आहे. \n\nबीबीसी विशेष मालिका\n\nम्हणूनच दलित आणि मुस्लिमांशी निगडीत मुदे केंद्रस्थानी ठेऊन बीबीसी विशेष लेखमालिका सादर करीत आहे. \n\nयेत्या काही दिवसांत दलित-मुस्लिमांशी संलग्न विषयांवर संशोधनपर, तर्कसुसंगत आणि संतुलित विश्लेषण तुम्हाला वाचायला, ऐकायला मिळेल. कारण देशातल्या प्रसारमाध्यांच्या कार्यक्रम पत्रिकेतून दलित-मुस्लिमांचे प्रश्न हद्दपार होऊ पाहत आहेत.\n\nही मालिका देशातील एक तृतीयांश लोकसंख्येशी निगडीत आहे. या वर्गाचं चित्रण, त्यांचं आयुष्य, त्यांची स्वप्नं याविषयी तुम्हाला सविस्तर वाचायला मिळेल. \n\nआपल्या देशात 40 कोटी नागरिक दलित किंवा मुस्लीम आहेत. इतक्या मोठ्या समाज घटकांबद्दल गंभीरपणे चर्चा होणं आवश्यक आहे. तशी चर्चा होते आहे का? उत्तर-नाही असं आहे. \n\nअल्पसंख्याकांना समाजात कसं वाटतं यावरून लोकशाहीची ओळख होते असं भारताचे माजी उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणाले होते. \n\nभारताच्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या तीन संज्ञा महत्त्वपूर्ण आहेत. या तीन संकल्पनांमागची भावना तुम्हाला ठाऊक असेल तर ही लेखमालिका तुमच्यासाठी आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वा अंत्ययात्रेला पवनराजे पद्मसिंह पाटलांचे प्रतिनिधी म्हणून जाऊ लागले. त्यामुळे तिथं पवनराजेंचं प्रस्थ वाढू लागलं.\"\n\nआदित्य ठाकरे यांच्यासोबत पवनराजे यांचे चिरंजीव ओमराजे निंबाळकर\n\nउस्मानाबादचे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील सांगतात. \"पद्मसिंहांचा पवनराजेंवर प्रचंड विश्वास होता. ते कारखान्याचे अध्यक्ष असताना त्यांनी संपूर्ण कारभार पवनराजेंकडे सोपवला होता. राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट आलं. ते इतकं टोकाला गेलं की दोन्ही नेते एकमेकांना पाण्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"णा हजारेंनी पद्मसिंह पाटलांविरुद्ध तक्रार दाखल केली. मला मारण्याचा कट पाटलांनी रचला होता असं त्यांनी तक्रारीत म्हटलं, पण हे प्रकरण पुराव्याअभावी पुढे जाऊ शकलं नाही. सध्या हे न्यायप्रविष्ठ आहे. \n\n\"पवनराजे हत्याकांडाचा खुलासा करणाऱ्या पारसमल जैन यांनी पवनराजे यांच्या हत्येबरोबरच समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांची सुपारी डॉ. पद्मसिंह पाटलांनी दिली होती, असा जबाब सीबीआयने नोंदवला. पण फक्त या जबाबावर पद्मसिंह पाटील यांच्यावर आरोप करणं चुकीचं आहे.\" असं अॅड. महाडीक सांगतात. \n\nपद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजितसिंह पाटील\n\nमहाडीक पुढे सांगतात, \"सीबीआयकडे फक्त एक कबुली जबाब होता. यातील त्रुटी जामीन अर्जावेळी दर्शवून देण्यात आल्या. सीबीआयने तपासाला उशीर केला. तो का झाला हा प्रश्नच आहे. पुढे अण्णा हजारेंची साक्षही फेटाळण्यात आली आहे. या प्रकरणी नोव्हेंबर 2009 मध्येच डॉ. पाटील यांना जामीन मिळालेला आहे. यामध्ये कोणताही आरोप सिद्ध होणार नाही, हे त्यांनाही माहीत आहे. \" \n\nपवनराजे खूनप्रकरणाला यावर्षी 13 वर्षे पूर्ण झाली. इतक्या वर्षातही याची सुनावणी संथगतीने सुरू आहे. अजूनही हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून पवानराजेंचा खून कुणी केला, या प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत मिळू शकलेलं नाहीये. \n\nहेही वाचलंत का?\n\nउदयनराजेंबद्दल तटकरे काय म्हणाले?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारीही गणेशवर आहे. \n\n5. रजनीश गुरबानी\n\nउंच आणि बारीक चणीच्या रजनीशला पाहून भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकरची आठवण होते. मात्र त्याच्या सडपातळ बांध्यावर जाऊ नका. रजनीशचा वेग भल्याभल्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. \n\nगौतम गंभीरसमवेत विदर्भाचा वेगवान गोलंदाज रजनीश गुरबानी\n\nरजनीश सिव्हिल इंजिनियर आहे. आठही सेमिस्टर प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या रजनीशसमोर दणकट पगाराच्या उत्तम संधी समोर होत्या. मात्र केडीके महाविद्यालयाच्या रजनीशने इंजिनियरिंग आणि क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आहे.\n\n8. अक्षय वाखरे\n\nनरेंद्र हिरवाणींचा शिष्य ही उंचपुऱ्या अक्षयची ओळख. दहावीत असताना इतिहासाचा कंटाळवाणा तास टाळण्यासाठी अक्षय त्याचवेळी सुरू असलेल्या चाचणीला हजर राहिला. पुढे क्रिकेट हेच आयुष्य होईल याची त्याला कल्पना नव्हती. \n\n32 वर्षांचा फिरकीपटू अक्षय विदर्भाच्या गोलंदाजीचा महत्त्वपूर्ण घटक आहे. 'सेंट्रल झोन झोनल क्रिकेट अकादमी'चे प्रमुख प्रशिक्षक राजेश चौहान यांनीही अक्षयच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दहा वर्षं विदर्भाचे प्रतिनिधित्व करत असतानाच अक्षय आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता.\n\n9. आदित्य सरवटे\n\nगेल्या महिन्यात कल्याणी येथे सुरू असलेल्या बंगालविरुद्धच्या लढतीत उसळता चेंडू डोक्यावर आदळल्याने विदर्भाचा अष्टपैलू खेळाडू आदित्य सरवटेचं नाव देशभर पसरलं. सुदैवाने ही दुखापत गंभीर नसल्याचं स्पष्ट झालं. \n\nसंघाला संतुलित करण्याचं काम अष्टपैलू खेळाडू करतो. आदित्य नेमकी हीच भूमिका विदर्भ संघासाठी पार पाडत आहे. \n\n10. संजय रामास्वामी\n\nअकराव्या वर्षी संजयने नागपूरमधल्या डॉ. आंबेडकर कॉलेज क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश घेतला. सडपातळ बांध्याचा संजय खेळू शकेल अशी शंका प्रशिक्षक प्रशांत बंबाळ यांना होती. मात्र संजयने आपल्या फलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केलं.\n\nकरण शर्मा, शलभ श्रीवास्तव, फैझ फझल, अक्षय वाखरे.\n\nयाच कामगिरीच्या बळावर विदर्भाच्या 19 वर्षांखालील संघात निवड झाली. मात्र एकही सामना न खेळवता त्याला डच्चू देण्यात आला. \n\n'क्रिकेट सोडण्याचा विचार माझ्या डोक्यात आला होता. पण प्रशांत सरांच्या मार्गदर्शनामुळे संयम राखू शकलो, खेळत राहिलो. शरीर बळकट करण्यासाठी दररोज जिमला जाऊ लागलो', असं संजयने सांगितलं. \n\nप्रयत्नांचं फळ मिळालं आणि विदर्भ संघात निवड झाली. डावखुरा शैलीदार संजय विदर्भसाठी खोऱ्याने धावा करतो आहे.\n\n11. अपूर्व वानखेडे\n\nपाच वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेतला बलाढ्य संघ मुंबई इंडियन्स संघाने अपूर्वला ताफ्यात सामील केले तेव्हा पहिल्यांदा त्याच्या नावाची चर्चा झाली. मात्र संघात मोठ्या खेळाडूंचा भरणा असल्याने अपूर्वला फारशा संधी मिळाल्याच नाहीत. \n\nअपूर्व वानखेडेला मुंबई इंडियन्सकडून खेळण्याची संधी मिळाली होती.\n\nपैसा आणि प्रसिद्धी अनुभवलेला अपूर्वला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. मात्र गेल्या दोन वर्षांत अपूर्वने स्वत:ला फलंदाज म्हणून विदर्भच्या संघात सिद्ध केलं आहे. \n\n12. करण..."} {"inputs":"...वा त्या नात्याच्या अभावाबद्दल दलाई लामा बोलायचं टाळतात. अमेरिकेचे इतर नेते आणि दोन्ही सभागृहांनी तिबेटियन लोकांना पाठिंबाच दिल्याचं ते सांगतात. \n\nचीनसोबत असलेले चांगले संबंध बिघडू नयेत म्हणून डोनाल्ड ट्रंप हे दलाई लामांशी जवळीक साधत नसल्याचं सांगितलं जातं. \n\nचीन नाराज होऊ नये म्हणून भारताने देखील दलाई लामांचा एक कार्यक्रम रद्द केला होता. भारतातल्या त्यांच्या आश्रयाला 60 वर्षं पूर्ण झाल्यानंतर एक मोठा कार्यक्रम करावा अशी तिबेटियन लोकांची इच्छा होती पण भारताने हा कार्यक्रम रद्द केला. 2012मध्ये ब्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे ती व्यक्ती तितकीच वादग्रस्तही ठरू शकते हेच त्यांच्या भेटीतून जाणवतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वा. सध्याच्या घडीला फक्त 99 देशांत हा दर आहे.\n\nजन्मदर कमी झाल्यामुळे अनेक देशातील लोकसंख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. तरीही एकूणच लोकसंख्येत होणारी वाढ पाहता, 2024 पर्यंत जगाच्या पाठीवर आठ अब्ज लोक असतील, असा अंदाज आहे. \n\nयाचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे रशिया. तिथे प्रजननाचा दर 1.75 आहे. त्यामुळे येत्या काही दशकांत रशियाची लोकसंख्या झपाट्याने कमी होण्याची शक्यता आहे.\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या विभागाच्या मते, 2050 पर्यंत रशियाची लोकसंख्या 14.3 कोटींवरून 13.2 कोटींवर जाण्याची शक्यता आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"कसंख्येचं वय वाढण्याचे दुष्परिणाम कमी करता येतील. त्यासाठी असं कारण दिलं जातं की जे लोक निरोगी असतात ते जास्त काळापर्यंत काम करू शकतात आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्याही कमी होऊ शकतात किंवा पुढे ढकलल्या जाऊ शकतात. \n\nकर्मचाऱ्यांमधली विविधता, हाही एक मुद्दा बऱ्यापैकी दुर्लक्षित आहे, विशेषत: कामाच्या ठिकाणी स्त्रीपुरुषांच्या संख्येबाबत तो प्रामुख्याने आढळतो. आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेच्या (ILO) आकडेवारीनुसार काम करणाऱ्या स्त्रियांची जागतिक सरासरी 2018 मध्ये 48.5% होती. हा आकडा पुरुषांपेक्षा 25 टक्क्यांनी कमी होता. \n\n\"ज्या अर्थव्यवस्थांमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं प्रमाण जास्त असतं, त्या बाजारपेठा बऱ्यापैकी स्थिर असतात. जास्त महिला काम करत असल्याने एखाद्या अर्थव्यवस्थेची फक्त आर्थिक धक्के सोसण्याची क्षमताच वाढत नाही तर दारिद्र्य निर्मूलनाच्या दिशेनेही ते एक सकारात्मक पाऊल ठरतं,\" असं ILOमधले एक अर्थतज्ञ एक्खार्ड अर्न्स्ट सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वाटत होतं, पण 'आता हे सोडायचं कसं?' या संकोचाने ईश्वर सेमिस्टरमागून सेमिस्टर ढकलत राहिला. \n\nइंजिनिअरिंगमधून येणारं फ्रस्ट्रेशन हाताळण्यासाठी त्याने गाणं, डान्स, स्टुडंट्स काउन्सिलसारख्या 'एक्स्ट्रा-करिक्युलर' म्हणजे पाठ्येतर गोष्टींमध्ये स्वतःला झोकून दिलं. पण आयुष्यभर इंजिनिअरिंगमध्ये काम करणं शक्य होणार नाही हे ईश्वरला उमजून चुकलं होतं. \n\nएका मोठ्या आयटी कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट झालेली असूनही त्याने मुळात मनाशी ठरवलेल्या करिअरच्या पर्यायांपैकी तिसऱ्या पर्यायाची चाचपणी सुरू केली. \n\nकरिअरची निवड ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुलांचा कल, त्यांची कौशल्यं यांच्याबद्दल वस्तूनिष्ठ पद्धतीने उत्तरं देऊ शकतात. समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांना अधिक मदत करता येऊ शकते.\" असं निलिमा आपटे पुढे सांगतात.\n\nकाही केसेसमध्ये जिथे मुलांच्या इच्छा आणि पालकांच्या अपेक्षा यांच्यात संतुलन साधणं अत्यावश्यक आहे असं लक्षात येतं तिथे मुलांप्रमाणेच पालकांशीही बोलणं महत्त्वाचं ठरतं. पण हे अत्यंत कौशल्याने करावं लागतं असंही आपटे सांगतात.\n\nचुकीच्या करिअरमध्ये अनेक वर्षं काढल्यामुळे अनेकदा लोकांना नैराश्याचा सामना करावा लागतो. काही केसेसमध्ये परिस्थिती इतकी टोकाला जाते की मनात आत्महत्येचे विचारही येतात. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला समुपदेशन तसंच कधीकधी मानसोपचारतज्ज्ञांचीही मदत घ्यावी लागू शकते, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात.\n\nकरिअरची वाट मध्येच बदलता येते?\n\n35-40 वयोगटातल्या अनेकांना 'जॉब बर्नआऊट'ची भावना होत असते. म्हणजे आपण करतोय त्या कामात समाधान मिळत नाही, मनाप्रमाणे पैसेही मिळत नाहीत, त्या कामात रस वाटेनासा होतो. तेजस्विनी भावे म्हणतात की जॉब बर्नआऊट आणि डिप्रेशनची लक्षणं अनेकदा सारखीच दिसतात. मग करिअरची वाट बदलायची की नाही हे कसं ठरवायचं?\n\nकरिअर कसं निवडावं\n\n\"जर तुमच्या कामातल्या काही गोष्टी काढून टाकल्या, उदाहरणार्थ काही सहकारी, काही विशिष्ट प्रकारची कामं किंवा इतर काही घटक जे तुम्हाला आवडत नाहीत तर तुम्ही तुमच्या कामात समाधानी असाल का? जर उत्तर हो असेल तर परिस्थिती आटोक्यात आणता येण्यासारखी असते. पण जर त्या कामाबद्दल तुम्हाला अजिबात आस्था राहिली नसेल तर मात्र वाट बदलावी लागू शकते आणि तिथे थेरपिस्टची मदत होऊ शकते.\"\n\nअनेकांचा काही वर्षं नोकरी केल्यानंतर त्यातला रस निघून जातो, मग अशांसाठीही समुपदेशन तसंच काही विशिष्ट प्रकारच्या चाचण्या विकसित केलेल्या आहेत ज्यांची मदत घेता येऊ शकते. \n\nकेवळ आर्थिक स्थैर्यासाठी मनाविरुद्ध एखाद्या पेशात राहण्याचे आपल्या मानसिक आरोग्यावर गंभीर आणि दूरगामी परिणाम होऊ शकतात असं मानसोपचारतज्ज्ञ सांगतात. \n\nमुळातच मानसिक स्वास्थ्याबद्दल आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जागृतीची गरज आहे, त्यात पुन्हा शहरी आणि ग्रामीण ही दरी आहेच. पण अनेक संस्था, अनेक व्यक्ती आपापल्या पातळीवर याबद्दल जागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करतायत.\n\nकरिअरची निवड ही फक्त भौतिक स्थैर्याशी नाही आपल्या मानसिक आरोग्याशीही जोडलेली असते आणि त्यामुळे ती काळजीपूर्वक..."} {"inputs":"...वाणूविरोधी आहे ही लोकसमजूत सदर भिन्नत्वामुळे अधोरेखित होते का, हे यावरून अजिबातच स्पष्ट होत नाही, पण हे गृहितक गोंधळात टाकणारं आहे, कारण हे दोन प्रकारचे नमुने मूलतः सारख्या घटकांपासून बनलेले असतात. पण त्यांचे घटक सारखे असले तरी हे पदार्थ दोन भिन्न प्रकारचे असतात, हे मला पहिल्यांदा कळलं तेव्हा आश्चर्याचा धक्का बसला होता. तुम्ही तुमच्या कोणा मित्रमैत्रिणीच्या कानात गुपचूप पाहिलंत तर तुम्हालाही आश्चर्यच वाटेल. तर, आता आधीच खुलासा करून टाकतो: माझ्या कानातला मळ ओलसर आहे.\n\nतुमच्या कानातला मळ कोरडा असे... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं तेल यांच्यात मिसळलेलं कॅस्टोरियम आणि कच्च्या मुळ्याच्या कंदाच्या रसात किंवा काकडीच्या रसात चुरलेल्या गुलाबाची पानं मिसळून हे रसायन कानात पिचकारीने मारावं. कच्च्या द्राक्षांचा रस गुलाबाच्या तेलामध्ये मिसळून कानात टाकला तर बहिरेपणावर बऱ्यापैकी उपाय होऊ शकेल,\" असंही ते सुचवतात.\n\nहे सगळं अचाट वाटत असलं, तरी आजही डॉक्टर बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरून कानातला मळ मऊ करून घेतात आणि मग काढायचा प्रयत्न करतात. \n\nआजही डॉक्टर बदामाचं तेल किंवा ऑलिव्ह तेल वापरून कानातला मळ मऊ करून घेतात आणि मग काढायचा प्रयत्न करतात.\n\nकाही लोकांना खरोखरच कानाच्या मळाशी संबंधित अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्यात डॉक्टरांना हस्तक्षेप करावा लागतो, हे सत्य आहे. 2004 सालच्या एका विश्लेषणानुसार, दर वर्षी युनायटेड किंगडममधील सुमारे 23 लाख लोक अशा समस्या घेऊन डॉक्टरांकडे जातात, आणि वर्षाकाठी सुमारे 40 लाख कानांवर उपचार केले जातात. \n\nवृद्ध व्यक्ती, मुलं आणि अध्ययनविषयक अडचणी येणाऱ्या लोकांना कानातील मळासंबंधीच्या समस्यांना अधिक सामोरं जावं लागतं. यातून बहिरेपणा येऊ शकतोच, शिवाय, समाजापासून तुटलेपणा येणं आणि अंधुक भ्रमिष्टपणा येणं, असेही परिणाम दिसतात. \"कर्णमळाशी संबंधित समस्याग्रस्त रुग्णांपैकी काहींच्या कानाच्या पडद्यांना छिद्र आढळतं.\" पण सेरुमेन हा पदार्थ स्वतःहून असं छिद्र पाडू शकत नाही, त्यामुळे संबंधित लोकांनी स्वतःच मळ काढण्याच्या प्रयत्नात अशी छिद्रं पाडलेली असण्याची शक्यता जास्त असते.\n\nकापसाचे बोळे वापरण्यातील धोके खूप जास्त असतात, त्यामुळे कुशल डॉक्टरसुद्धा बहुतांशाने मळ मऊ करणाऱ्या पदार्थांवर अवलंबून राहतात, आणि मग मळ बाहेर काढतात. पण कानातील मळ मऊ करणारा सर्वांत प्रभावी पदार्थ कोणता, किंवा मुळात अशा रितीने मळ काढणं कितपत योग्य आहे, याबद्दल वैद्यकीय क्षेत्रात एकमत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ मिनिसोटू मेडिकल स्कूलमधील संशोधक अंजली वैद्य आणि डायना जे. मॅडलोन-के यांनी 2012 साली असा निष्कर्ष काढला की, कानातील मळ मऊ करणारे घटक, मग मळ काढणं किंवा हाताने मळ काढण्याच्या इतर पद्धती, हे सगळंच व्यवहार्य आहे, पण यातील कोणतीच एक पद्धत इतरांहून अधिक चांगली, अधिक सुरक्षित किंवा अधिक परिणामकारक सिद्ध झालेली नाही.\n\nपण या प्रक्रिया व्यावसायिक तज्ज्ञांच्या अखत्यारितल्या आहेत. कापूस लावलेल्या काड्या कानात खुपसणं कितीही धोकादायक असलं, तरी काही लोक तसं..."} {"inputs":"...वात केली होती. मात्र त्यांना वाटायचं सर्वच गायकांना रॉयल्टी मिळाली पाहिजे. \n\nत्या सांगतात, \"मी, मुकेश भैय्या आणि तलत मेहमूद आम्ही असोसिएशन स्थापन केली आणि रेकॉर्डिंग कंपनी एचएमव्ही आणि निर्मात्यांकडे गायकाला रॉयल्टी मिळाली पाहिजे, अशी मागणी केली. मात्र कुणीही ते मान्य केलं नाही. तेव्हा या सर्वांनी एचएमव्हीसाठी गाणंच बंद केलं.\"\n\n\"त्यावेळी निर्माते आणि रेकॉर्डिंग कंपनीने मोहम्मद रफींना समजावलं, हे गायक का भांडत आहेत. त्यांना गाण्याचे पैसे मिळतात. मग त्यांना रॉयल्टी कशासाठी पाहिजे. रफी भैय्या भोळे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्या-छोट्या भूमिका त्यांनी केल्या. मात्र त्यांचं मन रमलं ते गाण्यातच.\n\nकाम करून आल्यावर वडिलांसोबत रियाज करायच्या. सहगल त्यांना फार आवडायचे. दिवसरात्र घरात फक्त सहगलची यांचीच गाणी. \n\n1942मध्ये पार्श्वगायनाच्या दुनियेत त्यांनी पाय ठेवला आणि मग मागे वळून कधी पाहिलंच नाही. सिनेसृष्टी शंभर वर्षांची झाली आहे आणि त्यातली 70 वर्षं लतादीदींच्या गाण्यांनी सजली आहे आणि या गाण्यांची जादू तर येणाऱ्या शेकडो वर्षांपर्यंत कायम राहणार आहे.\n\n(बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीवर आधारित)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वाती राजगोळकर - पाटील यांनी त्यांच्या या मदतकार्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.\n\nत्या सांगतात, \"आम्ही मदतकार्याच्या ठिकाणी पोहोचलो तेव्हा जे दृश्य पाहिलं ते विचलित करणारं होतं. काल दुपारपासून मृतदेह बाहेर काढण्याचं सुरू होतं. जसे मृतदेह बाहेर येतील तसे जवळच उभ्या असलेल्या अॅम्ब्युलन्समधून पोलादपूरला पाठवण्यात येत होते. हातात हँडग्लोव्स घालून दरीतून येणारे मृतदेह वर ओढले जात होते. दरीतून वरपर्यंत पाच टप्पे करण्यात आले होते. प्रत्येक टप्प्यापर्यंत मृतदेह ओढत-ओढत वर आणले जात होते. कित्येक तास... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ही इथे संध्याकाळी 6.30 ला पोहोचू शकलो. तोवर इथल्या सह्याद्री टेकर्सच्या स्वयंसेवकांनी 14 मृतदेह बाहेर काढले होते. आम्ही रात्रभर मदतकार्य सुरू करायचं ठरवलं म्हणून तसे फ्लडलाईट लावले.\"\n\n\"आम्ही जवळजवळ 600 फीट खोल दरीत उतरलो आणि बसपर्यंत पोहोचलो. रात्रभरात आम्ही बसचा काही भाग कापून आणखी सहा मृतदेह बाहेर काढले,\" असं ते पुढे म्हणाले.\n\nदरम्यान, या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्येकी चार लाखांची मदत जाहीर केली आहे. तसंच अपघातातील जखमींचा उपचाराचा खर्चही शासनाच्या वतीने करण्यात येणार आहे. \n\nविद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ संजय भावे यांनी विद्यापीठाने आपला कणा गमावला अशा शब्दात शोक व्यक्त केला.\n\nया अपघातामुळे दापोलीवर शोककळा पसरली असून दापोलीतील बाजारपेठ आज बंद ठेवण्यात आली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वाद आतापर्यंत मुख्यत: चीन आणि पाकिस्तानशी होता. सीमा वादावरुन या दोन्ही देशांशी भारताला युद्ध करावे लागले आहे.\n\nपण मोदी सरकारच्या कार्यकाळात नेपाळसोबतचाही सीमावाद आक्रमक होत गेला. यावर्षी 8 मे रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी धारचुला ते चीनच्या सीमेवरील लिपुलेख या रस्त्याचे उद्घाटन केले. हा रस्ता नेपाळच्या हद्दीतून गेल्याचा दावा नेपाळ सरकारने केला आहे.\n\nहा भाग आत्ता भारताच्या ताब्यात आहे. याआधी गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात भारताने जम्मू-काश्मीरचे विभाजन केल्यानंतर लिपुलेख आणि काला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण भारत याकडे दुर्लक्ष करत आहे. \n\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2016 मध्ये दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी द्विपक्षीय संबंध 21 व्या शतकानुसार सुधारण्यासाठी (अपग्रेड) एक गट स्थापन केला होता. दोन वर्षांपूर्वी या गटाने आपला अहवाल तयार केला पण भारताकडून अद्याप याबाबत एकही प्रतिक्रिया आलेली नाही.\"\n\n भारत-नेपाळ सीमावाद पाकिस्तानसारखा ?\n\n काश्मीर प्रश्न सोडवल्याशिवाय भारताबरोबरचे संबंध सामान्य होऊ शकत नाहीत असे पाकिस्तानला वाटते. तसेच कालापाणी आणि लिपुलेख यांच्याबाबतीतला वाद मिटल्याशिवाय नेपाळ-भारत संबंधातील कटुता दूर होणार नाही असे नेपाळला वाटते का?\n\nनेपाळचे परराष्ट्रमंत्री म्हणतात, \"नेपाळ आणि भारत यांच्यातील सीमावाद मिटवावा लागेल. जोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आम्हाला हा मुद्दा अस्वस्थ करत राहिल. यावर तोडगा निघत नाही तोपर्यंत संबंध अविश्वासार्ह आणि समस्यामुक्त होऊ शकत नाहीत. इतिहासातून आपल्याकडे आलेले प्रश्न चर्चेच्या माध्यमातून आपण सोडवले पाहिजेत.\"\n\n \"पण यामुळे सगळं काही ठप्प व्हावं असंही आम्हाला वाटत नाही. आमचे भारताशी अनेक आघाड्यांवर संबंध आहेत आणि हे संबंध कायम राखत सीमावाद मिटवण्याचा आमचा प्रयत्न आहे. \n\nनेपाळसाठी लिपुलेख आणि कालापाणी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण तो आमच्या सार्वभौमत्वाशी आणि अखंडतेशी संबंधित आहे. नेपाळच्या जनतेसाठीही हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे यावर तोडगा काढावाच लागेल. त्यासाठी आपल्याला ऐतिहासिक करार, कागदपत्रे आणि पुराव्यांचा आधार घेणे आवश्यक आहे.\"\n\nभारताने नेपाळ सरकार पाडण्याचा प्रयत्न केला ?\n\n भारत आणि नेपाळमध्ये सतत्याने तणाव असल्याने नेपाळचे केपी शर्मा ओली सरकार संकटात आले होते. सत्ताधारी नेपाळी कम्युनिस्ट पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते पुष्पा कमल दहल प्रचंड आणि पंतप्रधान ओली यांच्यातील वाद टोकाला पोहचला आणि पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली.\n\n कमी होणारी लोकप्रियता लपवण्यासाठी ओली भारतविरोधी पावलं उचलत असल्याचेही बोलले जात होते. त्यांना पंतप्रधानपदावरुन हटवण्याचे प्रयत्न दिल्ली आणि काठमांडूतील भारतीय दुतावासात होत असल्याचा आरोप पंतप्रधान ओली यांनी केला. भारत या अशा कोणत्याही कटात सहभागी होता का ?\n\n नेपाळचे परराष्ट्रमंत्री सांगतात, \"भारतातील प्रसार माध्यमांकडून दिल्या जाणाऱ्या बातम्यांविषयी पंतप्रधान ओली बोलत होते असे मला वाटते. ज्या प्रकारे बातम्या..."} {"inputs":"...वाद साधला.\n\nते म्हणाले, \"उत्तर भारतीय समाज आणि मनसे यांच्यात जो काही विसंवाद आहे आणि संवादासाठी कोणताही प्लॅटफॉर्म नव्हता तो केवळ उपलब्ध करून देण्यासाठीच आम्ही राज ठाकरे यांना बोलावलं आहे.\"\n\n\"मराठी माणूस आणि मराठी भूमिका यावर मनसे ठाम आहे. यात कसलाच बदल झालेला नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांच्या मनात जे काही मनसे अथवा राज ठाकरे यांच्या बाबतचे प्रश्न आहेत ते विचारण्यात येतील. कारण आतापर्यंत काही नेते अथवा माध्यमं राज ठाकरे यांचे विचार मोडूनतोडून दाखवायचे त्यामुळे या कार्यक्रमाच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीच्या फेसबुक पेजवरही प्रतिक्रिया आल्या आहेत. 'बिनधास्त बानू'च्या आजच्या टिपणीवर प्रतिक्रिया देताना विलास तोरकड म्हणतात, \"हमार राज भैय्या आवत है.\" तर शशांक ढवळीकर यांनी राज ठाकरे यांना 'राजा बाबू' म्हटलं आहे. \n\nराज ठाकरे मतांसाठी काहीही करतील, अशी टीका महादेव केसरकर यांनी दिली आहे. \n\nतर अविनाश माळवणकर यांनी राज ठाकरे यांचं समर्थन केलं आहे. \"राज ठाकरे मराठी माणसांना कधीच विसरणार नाहीत,\" असं ते म्हणाले. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वाद सोडवायचो. चीनला वाद उकरून काढायचा असतो. आपण मात्र, शांततेच्या मार्गाने वाद सोडवण्याचा प्रयत्न करतो. या वादाचं मूळ कारण संपूर्ण सीमा अजून निश्चित नसणं, हे आहे. सीमावाद सोडवल्याशिवाय भविष्यातही अशा चकमकी झडतच राहणार.\" \n\nचीनचं सैन्य खरंच आत आलं असेल आणि त्या भागातल्या पायाभूत सुविधांना त्यामुळे धोका निर्माण झाला असेल तर त्याचा परिणाम भारताच्या सर्विलंस यंत्रणेवरही पडेल का?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना जन. बिक्रम सिंह म्हणतात, \"नाही. मला असं वाटत नाही. भूभागाचा इंच न इंच आपण कव्हर करू शकत नाही. हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ादरम्यान तयार करण्यात आलेल्या सात लँडिंग ग्राऊंड पुन्हा सुरू करण्यात आले आहेत आणि त्यांचं आधुनिकीकरणही करण्यात आलं आहे. हेलिपॅड्स, साधन-सामुग्री आणि आपली सामरिक पोझिशनही बळकट झाली आहे. सध्या आपली परिस्थिती आश्वासक आहे. मात्र, येत्या 5-6 वर्षात आपली परिस्थिती अधिक सुधारेल.\"\n\n2018-19 च्या वार्षिक अहवालात भारतीय संरक्षण मंत्रालयाने म्हटलं होतं की सरकारने भारत-चीन सीमेवर 3812 किमी भूभाग रस्ते उभारणीसाठी चिन्हांकित केला आहे. यापैकी 3418 किमी रस्ता उभारणीचं काम बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच बीआरओला देण्यात आलं आहे. यातल्या अनेक योजना पूर्ण झाल्या आहेत. \n\nएलओसीवर पाकिस्तानने युद्धबंदीचं उल्लंघन केल्यास भारतीय सैन्यातर्फे प्रसार माध्यमांना त्याची माहिती देण्यात येत. मात्र, चीनबाबत असं घडत नाही. चीनी सीमेवर तणाव निर्माण झाल्यास सैन्याकडून त्यासंबंधी माहिती मिळवणं अतिशय अवघड असतं. 5 जून रोजी भारतीय सैन्याने एक निवेदन जारी करत कुठल्याही अधिकृत माहितीशीवाय चीनच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या अंदाजे बातम्या छापू नका, अशी सूचना केली होती. \n\nयावर उत्तर देताना जन. बिक्रम सिंह म्हणतात, \"अशा परिस्थितीत अशाप्रकारची खबरदारी बाळगणं गरजेचं आहे. मी लष्करप्रमुख असताना डेपसांग भागात असाच तणाव निर्माण झाला होता. प्रसार माध्यमांनी ही बातमी रंगवून दाखवली. टिआरपी वाढवण्याच्या अनुषंगाने वार्तांकन करण्यात आलं. दुसरीकडे चीनी अधिकाऱ्यांनी उघडपणे तक्रार केली की, भारतीय प्रसार माध्यमांचं वृत्तांकन चिथावणी देणारं आहे आणि यामुळे परिस्थिती अधिक चिघळेल. ते म्हणाले होते की, दोन्ही पक्ष वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना मीडिया एवढं सेंसेशन का निर्माण करतोय?\"\n\nमात्र, इथे प्रश्न असा उपस्थित होतो की अधिकृत माहितीच मिळणार नसेल तर अफवा आणि अंदाजांना उधाण येणार नाही का?\n\nजन. सिंह म्हणतात, \"गरजेनुसार माहिती दिली जावी.\"\n\nअसं असेल तर 6 जून रोजी जेव्हा दोन्ही देशांमध्ये कमांडर पातळीवरची चर्चा झाली. त्यावेळी कुठली माहिती देण्यात आली होती का?\n\nयावर जन. सिंह म्हणतात, \"नाही. आम्ही सर्वांनाच सर्व माहिती देत बसलो तर यामुळे जनतेत रोष वाढू शकतो. या प्रकरणात सर्वोच्च पातळीवर कुठलंच कन्फ्युजन नसतं.\"\n\nचीनी सरकारच्या नियंत्रणाखालील प्रसार माध्यमांमध्ये बरचसं प्रक्षोभक किंवा चिथावणीखोर वार्तांकन असतं. यावर जन. सिंह म्हणाले की आपले मीडिया ऑर्गनायझेशन्सचं त्याचं उत्तर..."} {"inputs":"...वादविवादाचं गांभीर्य संपवत आहात.\n\nते राहुल गांधीच्या मंदिरात जाऊन नमस्कार करण्यावर हल्ला करतात, पण हे लोकंसुद्धा मौलवींच्या प्रचाराला गेले होतेच की.\n\nमोदींनी एकट्याने विकास केला नाही\n\nगुजरातमध्ये जो विकास झाला आहे, त्याचं श्रेय फक्त मोदी स्वत:च घेऊ शकत नाही. गुजरातचा विकास झाला आहे तो गुजराती लोकांमुळे. प्रत्येक सरकारने राज्याला पुढे नेण्यासाठी कष्ट घेतले आहेत.\n\nमाधवसिंह सोळंकी यांच्या काळात गुजरातमध्ये पहिला टोल रोड सुरू झाला. पहिलं सरकारी इंडस्ट्रिअल इस्टेट मनुभाई शाह यांच्या काळात आलं जेव्हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुळे ते गोंधळून गेले आहेत.\n\nज्या पक्षाने 1985 साली निवडणुका जिंकल्या त्यांच्या उणीवा काढतात आहे. तुम्ही सांगा तुम्ही काय केलं आहे?\n\nआपण स्वत: ओढलेली रेष मोठी करू शकत नाही, म्हणून दुसऱ्याने काढलेली रेष कमी करण्याचा हा प्रकार आहे.\n\nमागच्या काही वर्षांत लोकांमध्ये निगेटिव्ह वोटिंगची पद्धत वाढते आहे. 'हे नाही तर अजून कोणी येतील', या मनोवृत्तीने मतदान होण्यास सुरुवात झाली आहे.\n\nग्रामीण गुजरातेत भाजपाची पकड ढिली\n\nभारतीय जनता पक्षाचा ग्रामीण भागातील प्रभाव कमी झाला आहे. म्हणून ते शहरी भागात जास्त लक्ष घालत आहेत. विकाससुद्धा त्या भागातच जास्त झाला आहे.\n\nगुजरातमध्ये भाजपाचा जोर फक्त विरोधी पक्षाच्या वोट बँकेला तोडणे आणि शहरी भागातल्या मतदारांवर लक्ष ठेवणे दोनच गोष्टीवर आहे.\n\n(ज्येष्ठ पत्रकार आर के मिश्रा यांच्याशी बीबीसी प्रतिनिधी प्रज्ञा मानव यांच्याशी झालेल्या चर्चेवर आधारित.)\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वादी आणि शिवसेनेमध्ये चर्चा सुरू आहे. सरकारमध्ये कोण कोणत्या पदांवर काम करेल हे ठरवावं लागेल, आगामी निवडणुकांमध्ये तीनही पक्षांची काय भूमिका असेल यावर चर्चा होणं गरजेचं आहे,\" असं अजित पवार यांनी म्हटलं. \n\n\"महाराष्ट्रात सध्याच्या स्थितीत कोणताही आमदार फुटणार नाही. चारपैकी तीन पक्ष जर एकत्र आले, तर त्यांच्यासमोर कुणीही निवडून येणार नाही,\" असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. \n\nकाँग्रेस नेत्यांकडून संजय राऊतांची भेट \n\nकाँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी लीलावती रुग्णालया... उर्वरित लेख लिहा:","targets":"असलेल्या सत्तासंघर्षाला काल (12 नोव्हेंबर) अल्पविराम मिळाला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांत चर्चा सुरूच आहेत. \n\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शिवसेनेने सत्तास्थापनेची मुदत वाढवून न दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल सेनेची बाजू कोर्टात मांडणार आहेत. \n\nआम्हाला आता 48 तास नव्हे तर सहा महिन्याचा वेळ राज्यपालांनी दिला आहे, असा टोला काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत लगावला\n\nभाजपने सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर गेले दोन दिवस महाराष्ट्रात आणि दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग आला होता. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये अंतर्गत आणि काही अंशी परस्परांमध्ये चर्चा झाल्या. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापन करण्यासाठी 12 नोव्हेंबरच्या रात्री रात्री 8.30 वाजेपर्यंत मुदत दिली होती. मात्र दुपारीच राज्यपालांनी केंद्राकडे राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली. राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतर ती लागू करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं सांगितलं. \n\nउद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या निर्णयावर तिरकस शब्दांत टीका केली आणि अनेक अडचणीच्या प्रश्नांना बगल दिली. तर भाजपनेही काल 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली असल्याचं माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलं. तर राज्याला लवकरात लवकर स्थिर सरकार लाभावं अशी अपेक्षा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. \n\nदरम्यान काल रात्री शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाल्याचं वृत्त ANI या वृत्तसंस्थेने दिलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वादीला फायदा होईल.\"\n\nपवाराचं भावनिक राजकारण?\n\n\"शरद पवारांचं अंतिम आरोपपत्रात सुद्धा नाहीय. त्यांचं नाव फक्त जनहित याचिकेत होतं. खडसे, अण्णा हजारेंनीही पवारांचं नाव नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळं पवार आक्रमकपणे पुढे आले.\" असं म्हणत पवन दहाट पुढे सांगतात, \"ईडीनं बोलावून हजर राहिले नाहीत, पवार घाबरले, असा संदेश जायला नको म्हणून पवारांनी हे सर्व केल्याचं दिसतं.\"\n\nमात्र, सुधीर सूर्यवंशी म्हणतात, \"लोकांमध्ये काय संदेश गेला की, गेल्या पाच वर्षांत ईडी झुकली. गेल्या पाच वर्षात कुठल्याही विरोधकानं के... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वानगड\n\nत्यानंतर पंकजा मुंडे यांनी गडाच्या पायथ्याला दसरा मेळावा घेऊन लोकांना संबोधित केलं होतं. या वादानंतर भगवानगड हे नाव सर्वांच्याच लक्षात राहिलं. भगवानगडाच्या पायथ्याला पंकजा मुंडे यांनी मेळावा घेऊन शक्तीप्रदर्शन केलं होतं. निवडणुकीच्या काळात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बीडमध्ये आलेले असताना प्रचारसभेमध्ये गोपीनाथ मुंडे यांचं भगवानगडासंदर्भातलं शेवटचं भाषणही ऐकवण्यात आलं होतं. \n\nत्यामध्ये गोपीनाथ मुंडे लोकांना उद्देशून, \"आपण सर्व बाबांचे भक्त आहोत म्हणजे गुरुबंधू आहोत. या गडाचं महत्त्व राज्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"दायाला धार्मिक आणि राजकीय चेहरा मिळाला असं बीड जिल्ह्यातील पत्रकार वसंत मुंडे सांगतात. \n\nते म्हणाले, \"भगवानबाबांनी गडाची स्थापना केल्यावर वंजारी समाजाला एक धार्मिक स्थान मिळालं आणि राजकीय पातळीवर गोपीनाथ मुंडे यांचा चेहरा मिळाला. गोपीनाथ मुंडे यांचा या समुदायावर प्रभाव होता. त्यांचा शब्द मानला जाऊ लागला. राज्यभरामध्ये त्यांचे कार्यकर्ते तयार झाले. भगवानगडाचे भक्त राज्यातल्या 40 ते 45 मतदारसंघात आहेत. त्यामुळे राजकीय दृष्टीकोनातून त्याला महत्त्व निर्माण झालं. \n\nगोपीनाथ मुंडे आणि नामदेव शास्त्री\n\nगोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत एक दसरा मेळावा झालाही. परंतु नंतर गोपीनाथ गडाची स्थापना झाल्यावर मात्र वादाची ठिणगी पडली. त्यानंतर दसरा मेळाव्यात राजकीय भाषणाला परवानगी नाकारली गेली. पंकजा मुंडे यांनी गेली तीन वर्षे सावरगाव घाट म्हणजे भगवानबाबांच्या जन्मस्थानी मेळावा घेण्यास सुरुवात केली आहे. त्याला भगवानभक्तीगड असं म्हटलं जातं. त्यामुळे भगवानगडावर अध्यात्मिक, धार्मिक भावनेने जाणारे भक्त, गोपीनाथगडावर जाणारे गोपीनाथ मुंडे समर्थक असे झाले आहे आणि भगवानभक्ती गडावर पंकजा मुंडे समर्थक जातात असं म्हणतात येईल. अर्थात हा सगळा एकच गट आहे. भगवानगडावरही जाणारे आणि इतर दोन ठिकाणीही जाणारे लोक आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वापरायला शिकावं लागेल, असं मी लतिफा यांना सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी 30,000 डॉलर खर्चून हे सर्व सामान विकत घेतलं.\"\n\nपण लतिफा यांनी हा मार्ग स्वीकारला नाही. \n\nपळून जाण्याचा प्लॅन \n\nलतिफा यांनी त्यांची मैत्रीण टीनासोबत एक योजना आखली. लतिफा आणि टीना दोघी जणी एक कार घेऊन ओमानला पोहोचल्या. \n\nतिथून त्यांनी एक छोटी नाव घेतली आणि नंतर 'नोस्ट्रोमो' या लक्झरी यॉटवर त्या पोहोचल्या. तिथं जबेयर हे त्यांची वाट पाहत होते. तिथून ही यॉट भारताच्या दिशेनं वळवली गेली. \n\nदरम्यान, संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारला... उर्वरित लेख लिहा:","targets":"आले आहेत असं लतिफा म्हणत होत्या. त्यानंतर आम्ही केबिनबाहेर आलो. बाहेर आल्यावर सैनिकांनी धक्का देऊन मला खाली पाडलं आणि माझे हात पाठी बांधले.\"\n\n\"लतिफा या ओरडू लागल्या. मला परत जायचं नाही. परत जाण्याऐवजी मी मरणं पसंत करीन असं त्या म्हणू लागल्या,\" असं जबेयर सांगतात. \n\nपाच मिनिटांनी एक हेलिकॉप्टर तिथं आलं आणि त्यांना घेऊन गेलं. \n\n\"यॉटवर जे बोलणं सुरू होतं ते अरबीमध्ये नव्हतं तर इंग्रजीत सुरू होतं. यॉटवर पहिलं पाऊल ठेवणारा नौसैनिक हा अरबी नव्हता तर भारतीय होता,\" असं जबेयर म्हणतात. \n\n\"सुरुवातीला माझ्या हे लक्षात आलं नाही. पण त्यांच्या युनिफॉर्मवर इंडियन कोस्ट गार्ड असं लिहिलं होतं. ते राजकुमारीला म्हणत होते, कमॉन लतिफा लेट्स गो होम. लतिफा त्यांना म्हणत होत्या. मला परत जायचं नाही. मी भारताकडे राजकीय शरणागती पत्करते. पण त्यांचं कुणी काही ऐकलं नाही,\" जबेयर सांगतात. \n\nबीबीसीनं भारत सरकारला याबाबत विचारणा केली असता सरकारनं कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. \n\nजेव्हा लतिफा यांना घेऊन हेलिकॉप्टर गेलं त्यानंतर काही संयुक्त अरब अमिरातीचे सैनिक तिथं आले आणि त्यांनी ते जहाज दुबईच्या दिशेला वळवलं. टीना आणि जबेयर यांना देखील सोबत नेलं. आठ दिवस चौकशी केल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलं. \n\nसकारात्मक बदल होईल\n\nत्या दिवसानंतर लतिफा या बेपत्ता आहेत. त्यांना कुणी पाहिलं नाही की कुणी त्यांच्याशी बोललं नाही. \n\nलतिफा यांच्या मित्रमंडळीनं जो व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये त्या म्हणतात, \"ज्या ठिकाणी मला गप्प बसावं लागणार नाही अशा नव्या आयुष्याला सुरुवात होईल अशी मला आशा आहे. या संकटातून मी सही सलामत सुटले नाही तरी आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल घडतील असं मला वाटतं.\"\n\nहेही वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वाय गत्यंतर राहिले नाही.\n\nउमा भारतींच्या पायाला भिंगरी\n\n\"दिग्गीराजा को तो बिजली खा जायेगी!\" हे पालुपद तेव्हा घरी-बाजारी ऐकू यायचं. उमा भारतींमुळे दिग्विजय विरोधाला एक चेहरा मिळाला. \n\nत्या मागास अशा बडा मल्हेरा या मतदारसंघातून उभ्या राहिल्या होत्या. 'बुंदेलखंडची रणरागिणी' अशा पद्धतीने त्यांचं प्रोजेक्शन भाजपनं केलं. \n\nबुंदेलखंड म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाईंचा इलाखा. झाशी हे शहर उत्तर प्रदेशात असले तरी बुंदेलखंड विभागातील सर्वांत मोठं शहर आहे. बुंदेलखंड मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशात विभागला आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"देशच्या राजकारणात एकेकाळी चाणक्य म्हणून समजले जाणारे दिग्विजय 16 वर्षांनंतर आता परत एका मोठ्या आव्हानाला तोंड देत आहेत. \n\nत्यावर त्यांचं पुढील राजकारण अवलंबून आहे. मोदी-शाहांनी खेळलेली नवी खेळी वादग्रस्त असली तरी ती त्यांच्या जहाल राजकारणाला पूरक आहे.\n\nउमेदवार झाल्यावर प्रज्ञा सिंह ठाकुरांनी एकामागून एक जी वादग्रस्त विधानं केली आहेत त्यामुळे आपण 'माकडाच्या हाती कोलीत' तर दिले नाही ना, अशी शंका सत्ताधारी वर्तुळत येऊ लागली आहे. या सगळ्या विधानांचा त्यांना फायदा होतो की तोटा ते २३ मेला दिसणार आहे.\n\nसाध्वी आणि संन्यासिनी दिग्विजय यांना कधी धार्जिण्या राहिलेल्या नसल्या तरी त्यांनी अलीकडेच खडतर अशी 3300 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा करून स्वतःची नवीन प्रतिमा बनवण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nया परिक्रमेत साधू संतांचे पाय धरणाऱ्या दिग्विजय सिंगांसमोर भाजपने आता भगवे मायाजाल उभे केले आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला कुणी हरवू शकतो का? घोडामैदान जवळच आहे.\n\n(लेखातील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वारी 2011 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीच्या निर्णय कायम ठेवला.\n\n 10 ऑक्टोबर 2011 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबच्या फाशीवर शिक्कामोर्तब केलं. निष्पक्ष सुनावणी झालं नसल्याचं कसाबने सांगितल्याने सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली. नरसंहाराचं फुटेज पाहिलं. अडीच महिन्यांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला. \n\n29 ऑगस्ट 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने कसाबला फाशीची शिक्षा कायम ठेवली. कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी शिफारस गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींना के... उर्वरित लेख लिहा:","targets":"मेरिकेच्या दबावतंत्रानंतर हफीझला नजरकैदेत ठेवण्यात आलं. पाकिस्तानने हफीझच्या तेहरीक-ए-आझादी जम्मू काश्मीर या संघटनेवरही बंदी घातली. हफीझ आणि त्याच्या संघटना पाकिस्तानसाठी अडचणीचे असल्याचं पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी म्हटलं. \n\nहफीझने या वक्तव्याविरोधात आसिफ यांच्यावर 100 मिलिअन डॉलरचा खटला दाखल केला. नोव्हेंबर 2017 मध्ये दहा महिने नजरकैदेत ठेवल्यानंतर हफीझची लाहोर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका करण्यात आली. पुढच्याच वर्षी म्हणजे 2018 मध्ये हफीझने मिली मुस्लीम लीग या बॅनरखाली पाकिस्तानातील सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेतला. त्याच वर्षी हफीझने उर्दूतील एका वर्तमानपत्रासाठी स्तंभलेखनही केलं. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर भारत तसंच आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानने हफीझच्या जमात संघटनेवर बंदीची कारवाई केली. संयुक्त राष्ट्र संघटनेने प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीतून हफीझचं नाव वगळण्यास नकार दिला. पाकिस्तानच्या दहशतवादी संघटनेने एलईटी संघटनेसाठी निधी गोळा केल्याप्रकरणी हफीझवर 23 गुन्हे दाखल केले. दहशतवादासाठी पैसा पुरवल्याप्रकरणी हफीझला पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकाने दोषी ठरवलं. \n\nमुंबई हल्ला आणि त्यापुढच्या तपास घटनांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दुरावलेलेच राहिले. याचा परिणाम दोन्ही देशांदरम्यानच्या क्रिकेटवरही पाहायला झाला. \n\nभारत-पाकिस्तान क्रिकेट\n\nक्रिकेटविश्वातल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये भारत-पाकिस्तान यांचा समावेश होतो. टीव्हीवर आणि प्रत्यक्षातही प्रेक्षकसंख्येचे नवनवे विक्रम भारत-पाकिस्तान लढतींनी मोडले आहेत. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या पारंपरिक अशेस द्वंद्वाप्रमाणे भारत-पाकिस्तान म्हणजे दर्जेदार क्रिकेटची पर्वणी हे समीकरण ठरलेलं. \n\nचांगल्या खेळाच्या बरोबरीने खेळाडूंमधली वादावादी, भांडणं, मैत्रीचे किस्से जगजाहीर आहेत. परंतु दोन्ही देशांमधील दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये मालिका खेळण्यासाठी जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी येत नाही. केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये म्हणजेच वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, आशिया कप या तटस्थ स्पर्धांमध्येच हे दोन संघ आमनेसामने येतात. \n\nभारताने पाकिस्तानमध्ये शेवटची टेस्ट 2006 मध्ये तर शेवटची वनडे 2008 मध्ये खेळली आहे. पाकिस्तानचा संघ भारतात शेवटची टेस्ट 2007 मध्ये खेळला आहे तर पाकिस्तानचा संघ वनडे सीरिजसाठी..."} {"inputs":"...वाल यांना आयुष हा पाच वर्षांचा एक मुलगा आहे. त्या सांगतात की आयुष आतापासूनच हवा तो व्हीडिओ युट्यूबवर सहज शोधू शकतो. आणि हे करणं तो शिकला त्याच्या आईवडिलांकडूनच. \n\nआता आपल्या मुलाच्या सवयीनं त्या त्रस्त झाल्या आहेत. त्या सांगतात, \"आयुष मोबाइलमध्ये गुंतलेला आहे, हे पाहून मला बरं वाटायचं. पण आता स्थिती हाताबाहेर गेली आहे. तो हिंसा असलेले कार्टून पाहतो. इंटरनेटवर शिवीगाळ आणि अश्लील व्हीडिओच्या लिंकदेखील येतात. भीती वाटते तो त्या लिंकवर क्लिक करेल तर काय?\" \n\nडॉ. बत्रा सांगतात, \"इंटरनेट सहज उपलब्ध झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाम होतात. थोड्या जास्त वयाच्या मुलांमध्ये निद्रानाशाची समस्याही निर्माण होते.\" \n\nहॉर्मोनमध्ये बदल \n\nमोबाईल फोन, इंटरनेटची सहज उपलब्धता आणि नोकरी करणारे व्यग्र आईवडील, हे आधुनिक जीवनाचे अंग बनले आहेत. पण मुलांतील हिंसक प्रवृत्ती यापूर्वीही दिसून आली आहे. \n\nजेव्हा मोबाइल किंवा इंटरनेट फारसं प्रचलित नव्हतं, तेव्हाही मुलांमध्ये हिंस्र प्रवृत्ती दिसून यायची. मग त्याची कारणं काय असतील?\n\nडॉ. बत्रा म्हणतात, \"पौगंडावस्थेत हॉर्मोनमध्ये बदल होत असतात, शिवाय शरीराची वाढ वेगाने होत असते. त्या म्हणाल्या, \"पौगंडावस्थेचं वय 11 ते 16 समजलं जात. या वयात मुलांच्या मेंदूचा विकास फार वेगाने होत असतो. तर्क लावणारा मेंदूचा लॉजिकल सेन्सचा भाग वेगाने विकसित होत असतो. पण भावना समजणारा इमोशनल सेन्सचा भाग विकसित झालेला असतो. अशा वेळी मुलं निर्णय घेताना भावनिक होऊन निर्णय घेतात. त्यामुळे या वयातील मुलांवर आजूबाजूच्या वातावरणाचा मोठा परिणाम होत असतो. त्यामुळं मुलं रागीट होणं किंवा हिंसक होणं दिसून येतं.\"\n\nमुलांतील बदल कसे समजतील \n\nडॉ. बत्रा पालकांना काही सल्ले देतात. ते म्हणतात ''शाळेतून मुलाबद्दल तक्रारी येत असतील, जसं की मुलं शिवीगाळ करत असतील, अभ्यासात लक्ष न लागणं, तर मुलाच्या वर्तणुकीत बदल होत आहेत हे समजावं. अशावेळी त्याच्यावर लक्ष देणं आवश्यक आहे.\"\n\n\"मुलाला बाहेर घेऊन जा, त्याच्याशी वेगवेगळे गेम्स खेळा, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला आणि ऐकाही. प्रत्येक वेळी त्याच्या चुका काढू नका. मुलांच्या जीवनात 11 ते 16 हे वय फार महत्त्वाचं असतं. या वयात त्यांच व्यक्तिमत्त्व घडत असतं आणि त्यामुळे त्यांच्यावर लक्ष देणं फार आवश्यक आहे.\"\n\nहे वाचलं का?"} {"inputs":"...वाला बळी पडलो तर देशभरातील भाजपच्या राजकारणावर त्याचा परिणाम होईल. उद्या हरियाणात उपमुख्यमंत्री असलेले दुष्यंत सिंह चौटालादेखील मुख्यमंत्रिपदाची स्वप्न बघू लागतील. \n\nमोठ्या पक्षाचाच मुख्यमंत्री असावा, यात काही गैर नाही. राजकारणाचं ते तत्त्वच आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीतही अशाच तऱ्हेच्या आव्हानाचा सामना करावा लागू शकतो. \n\nया चर्चेनंतर संघाच्या शीर्षस्थ नेत्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात हस्तक्षेप केला नाही. \n\nनागपुरातील संघ विचारक दिलीप देवधर यांनी सांगितलं, की सामान्यपणे संघ कुठलेही निर्देश द... उर्वरित लेख लिहा:","targets":"टत होता. मात्र, असं घडलं नाही. \n\nनिवडणूक निकालानंतर भाजप बहुमतापासून लांब आहे, हे लक्षात आल्यावर भाजपवर दबाव टाकण्याची ही संधी असल्याचं शिवसेनेला वाटू लागलं. \n\nयापूर्वीही शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्री बनवण्याविषयी चर्चा सुरू होती. \n\nनिवडणुकीनंतर '50-50'चा फॉर्म्युला म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील आणि इतर मंत्री 50-50 असतील, असा त्याचा अर्थ होता. \n\nजेव्हा शिवसेनेलाही मुख्यमंत्रिपद देण्याचा विषय आला तेव्हा दिल्लीत बसलेल्या भाजप नेतृत्वानं शिवसेनेला सांगितलं, की मुंबई, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि इतर अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये फार फरक नाही. तेव्हा तिथेही महापौरपद काही काळासाठी भाजपला मिळायला हवं. मात्र, शिवसेना नेतृत्वानं ही अट मान्य केली नाही. तिथे महापौरपद देत नाही मग मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीसाठी हा प्रश्न कसा काय उद्भवू शकतो, असा प्रश्न भाजपने विचारला. \n\nकमी जागा असूनही मायावती मुख्यमंत्री बनल्या होत्या तेव्हा...\n\nमला 1989च्या निवडणुका आठवतात. त्यावेळी झालेल्या एका पत्रकार परिषदेत विश्वनाथ प्रताप सिंह आणि अटल बिहारी वाजपेयी एकत्र बसले होते. \n\nमी प्रश्न विचारला, की जर निवडणुकीत भाजपला सर्वाधित जागा मिळाल्या तर पंतप्रधान कोण होईल? \n\nपत्रकार परिषदेत काही सेकंद शांतता पसरली होती. \n\nव्ही. पी. सिंह यांनी वाजपेयींकडे बघितलं. वाजपेयींनी हसत माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, \"या लग्नात नवरदेव तर व्ही. पी. सिंह हेच आहेत.\"\n\nअटल बिहारी वाजपेयी\n\nनव्वदीच्या दशकातही कमी जागा मिळूनही वाजपेयी यांनी मायावती यांना मुख्यमंत्रीपदी बसवलं होतं. \n\nयाशिवाय आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे उद्धव ठाकरे यांना वाटत होतं, की स्वतः पंतप्रधानांनी विनंती केल्यास ते मुख्यमंत्रिपद सोडतील आणि मग 50-50 फॉर्म्युल्यानुसार मंत्रिपद घेऊन भाजपवर उपकार करतील. मात्र, तसं घडलं नाही. \n\nदुसरी गोष्ट म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे यांना वाटत नव्हतं, की सोनिया गांधी त्यांच्या नावाला होकार देतील. मात्र, सोनिया गांधींवर महाराष्ट्रातील आमदारांचा सरकारमध्ये बसण्यासाठी दबाव होता. \n\nशरद पवार यांना कमी लेखण्याची चूक \n\nशिवसेना हिंदुत्त्ववादी असल्याच्या मुद्द्यावर पक्षश्रेष्ठींना समजावताना काँग्रेस आमदारांनी म्हटलं, की राहुल गांधी केरळमधून निवडून यावेत म्हणून काँग्रेस मुस्लीम लीगची मदत घेऊ शकते तर मग महाराष्ट्रात शिवसेनेला विरोध..."} {"inputs":"...वाशांना 14 दिवसांकरता देशभरात कुठेही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. \n\nन्यूयॉर्क शहरातील नॉन इसेन्शियल म्हणजेच आवश्यकता नसणाऱ्या सभा-मेळाव्यांवर बंदी घालण्यात आली आहे. बहुतांश आस्थापनं बंद करण्यात आली आहेत. न्यूयॉर्क शहरात कोरोना बाधितांची संख्या 33,000 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. अनावश्यक बाहेर पडल्यास पोलीस 250-500 डॉलर्स एवढा दंड ठोठावू शकतात. \n\nवैद्यकीय उपकरणांची उपलब्धता? \n\nकाही हॉस्पिटल्स व्हेंटिलेटर, मास्क तसंच आपात्कालीन परिस्थितीत लागणाऱ्या उपकरणांचा साठा करून ठेवत असल्याचा आरोप ट्रंप य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ागरिकांवर कठोर निर्बंध लागू करण्यात आले असून, आपात्कालीन वैद्यकीय उपचार, औषधं, किराणाव्यतिरिक्त घराबाहेर पडण्यास परवानगी नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वास कोण ठेवणार?\n\nपण पवारांच्या या मार्गात अडथळेही असंख्य आहेत. सगळ्यांत मोठा अडथळा म्हणजे त्यांची रसातळाला गेलेली विश्वासार्हता. पवारांवर विश्वास नसल्याने प्रकाश आंबेडकर यांनी संविधान रॅलीत सामील व्हायला नकार दिला. केवळ राज्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवरही हा 'क्रेडिबिलिटी क्रायसीस' चिंताजनक आहे. \n\nऔरंगाबाद : राष्ट्रवादीच्या हल्लाबोल मोर्चात पवारांनी भाषणादरम्यान भाजपवर टीकास्त्र सोडलं.\n\nपवार कधी दगा देतील हे सांगता येत नाही, हे त्यांच्याभोवती जमा झालेले विरोधी नेतेही मान्य करतात. महाराष्ट्रातल... उर्वरित लेख लिहा:","targets":"फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वासघात केला आहे, त्या बनावट बियाणं विकतात,\"असं साबळे यांचं म्हणणं आहे. त्यांच्या बनावट बियाण्यांच्या आरोपावर फार कुणी विश्वास ठेवणार नाही. मात्र मुख्य मुद्दा वेगळा आहे, ज्याकडे साबळेंसारखे शेतकरी आणि शेतकरी नेते दुर्लक्ष करत आहेत. \n\nबीटी तंत्रज्ञानाला तडा\n\nही बनावट बियाण्यांची समस्या नाही तर Central Institute of Cotton Technologyचे (CICR) तत्कालीन संचालक डॉ. केशव राज क्रांती यांनी 2016मध्ये एका कॉटन जर्नलमध्ये लिहिल्याप्रमाणे बीटी तंत्रज्ञानाला तडा गेला आहे. \n\n\"शेतकऱ्यांना कमी दर्जाच्या बीटी बि... उर्वरित लेख लिहा:","targets":"उत्पादन 33 ते 50 टक्क्यांपर्यंत घसरलं आहे. \n\nमोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानामुळे कापूस आणि गाठींच्या उत्पादनात 40% घट होईल, असा अंदाज कृषी खात्यानं वर्तवला होता. प्रत्यक्षात केवळ 90 लाख गाठींचं (प्रत्येक गाठीत 172 किलो कापूस) उत्पादन झालं. एक क्विंटल कापसात 34 किलो कापूस, 65 किलो सरकी (तेल काढण्यासाठी वापरतात) आणि एक टक्का कचरा निघतो. स्थानिक बाजारात एका क्विंटलला जवळपास 5 हजारांपर्यंत भाव मिळतो. \n\nतक्रार दाखल करणारे साबळे म्हणतात, \"माझ्या शेतातली बोंडअळी नष्ट करण्यासाठी मी स्वतः माझ्या हाताने कपाशीची हजारो फुलं तोडली. महागडी किटकनाशकं फवारली. मात्र हा हंगाम कसा निघेल, याबद्दल मला शंकाच आहे.\" \n\nहजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे त्यांनाही काळजी लागून आहे. गुलाबी बोंडअळी प्रादुर्भावाचं हे दुसरं वर्ष आहे आणि परिस्थिती फार चांगली नाही. \n\nबीटीबाबत राज्य सरकारनंच काय ते ठरवावं - केंद्र सरकार\n\nवरुड आणि आसपास हंगामाच्या सुरुवातीलाच बोंडअळींचा प्रादुर्भाव दिसला. मात्र शेतकऱ्यांना या समस्येची कल्पना आहे आणि तिचा सामना कसा करायचा, याचीही माहिती आहे, अशी प्रतिक्रिया तालुका कृषी अधिकारी उज्ज्वल आगरकर यांनी गेल्या आठवड्यात बीबीसीशी बोलताना दिली.\n\nयावर्षी गावोगावी जागरुकता मोहीम राबवल्याचं ते सांगतात. \n\n\"यावर्षी समस्या आहे. मात्र तिचा योग्य पद्धतीने सामना करण्यासाठी आम्ही तयार आहोत,\" असा दावा त्यांनी केला आहे. \n\n\"यंदा कृषी विभागानं राज्यभर फेरोमोन सापळे वाटले आहेत. कपाशीच्या फुलांवर अंडी घालण्याआधीच किडीला बाहेर काढण्याची ही सोपी पद्धत आहे. मात्र तरीही शेतकरी साशंक आहेत. शेतकऱ्यांना किटकनाशकाचा वापर करावा लागेल,\" असंही आगरकर म्हणतात. \n\nमुलार आता त्यांच्या शेतातील कपाशीच्या किडीचा प्रादुर्भाव झालेली फुलं शोधण्यात निष्णात झालेत. अशा फुलांना रोसेट फुलं म्हणतात. याच फुलांमध्ये अळ्या वाढतात आणि अंडी घालतात. ही फुलं डोमच्या आकाराची असतात. तिला स्वतः शोधून नष्ट करावी लागतात. \n\nया अळींच्या उच्चाटनासाठी किटकनाशकंही उपयोगी नसतात. कारण त्या फुल बंद करून आत बसतात आणि फुलापासून कापसाचं बोंड तयार होण्याआधीच फुल आतून पोखरुन तिथे अंडी घालतात. \n\nया गुलाबी बोंडअळींना तसंच राहू दिलं तर त्या कापसाच्या एका हंगामात चार वेळा शेकडोंच्या संख्येनं अंडी घालू शकतात आणि कापसाची हजारो बोंडं आतून पोखरून टाकू शकतात. \n\nबोंडअळींच्या अळ्या कपाशीच्या..."} {"inputs":"...वासी नागरिकांवर होत असलेला अन्याय लक्षात घेता, NOTAचा वाढता वापर या भागात जास्त दिसून येत असावा.\" संजय पारीख हे PUCLचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत.\n\nदरम्यान, दिल्लीस्थित 'सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज'चे (CSDS) संचालक संजय कुमार यांच्या मते, \"NOTAचं मतदान हे लोकांच्या अनवधानाने होत असावं. याद्वारे नागरिक आपला असंतोष दाखवत आहेत, असं म्हणता येणार नाही. या पर्यायाचा वापर आदिवासी आणि अनुसूचित लोकसंख्या जास्त असलेल्या भागात वाढत आहे. याचं कारण तेथील निरक्षरता हेही असू शकतं.\"\n\n\"नापसंतीचे बटण हे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पारिख यांनी सांगितलं. \"संबंधित मतदारसंघात विजयी उमेदवारापेक्षा किंवा 50 टक्क्यांपेक्षा जास्त मतं NOTAला असतील तर त्या ठिकाणी परत निवडणूक घ्यावी,\" असं त्याचं म्हणणं आहे. \n\nADR चे राष्टीय संयोजक अनिल वर्मा यांनीही NOTAच्या तरतुदींमध्ये सुधारणेची गरज असल्याचं म्हटलं आहे. या अहवालानुसार, एखाद्या मतदारसंघात NOTAचं मतदान हे इतर 'सर्व' उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा 'जास्त' असेल तर - \n\nअशा स्वरुपाच्या शिफारशी नुकत्याच पार पडलेल्या ADRच्या राष्ट्रीय परिषदेत करण्यात आल्या आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...विकास ओस्वाल म्हणतात, \n\n\"लहान मुलांना कोव्हिड-19 विरोधात लढण्यासाठी BCG लशीचा फायदा झाला, असं निश्चित म्हणू शकतो. BCG लशीचा फायदा म्हणजे, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या लहान मुलांचा मृत्यूदर अत्यंत कमी आहे. स्पेन, अमेरिका यांसारख्या देशात लहान मुलांचा मृत्यूदर खूप जास्त आहे. त्यामुळे लहान मुलांना कोरोनापासून बचावासाठी BCG लशीची फार महत्त्वाची भूमिका आहे.\" \n\nमुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, \n\nमुंबईत 0 ते 9 वयोगटातील 4425 मुलांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 14 कोरोनाग्रस्त मुलांचा मृत्यू... उर्वरित लेख लिहा:","targets":"हेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...विकास समितीच्या या बालिका गृहात राहणाऱ्या मुलींना हलवलं जावं आणि संबंधितांविरोधात FIR दाखल करण्यात यावा.\n\n30 मे - या सगळ्या 46 मुलींना मोकामा, पाटणा आणि मधुबनी इथे हलवण्यात आलं. या मुलींपैकी 42 मुलींची वैद्यकीय तपासणी झाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यातल्या 29 जणींचं लैंगिक शोषण झाल्याचं सिद्ध झालं. पोलिसांनी केस डायरीसुद्धा तयार आहे.\n\nअखेर 31 मे रोजी FIR दाखल करण्यात आला आणि त्यानंतर 3 जूनला 10 जणांना अटक करण्यात आली. यात हे गृह चालवणाऱ्या 'सेवा संकल्प' संस्थेचे प्रमुख ब्रजेश ठाकूर आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"उठबस आहे. ते 'प्रातः कमल' आणि 'न्यूज नेक्स्ट' नावाची वृत्तपत्रंही काढतात. या दोन्ही वृत्तपत्रांची कार्यालयंदेखील याच मुलींच्या गृहाजवळ आहे. \n\nठाकूर यांचे वडीलसुद्धा वृत्तपत्राच्या व्यवसायात होते. त्यांच्यावर वृत्तपत्राच्या सबसिडीचे कागद बाजारात विकल्याचा आरोप होता आणि त्याप्रकरणात त्यांच्या घरावर CBIची धाडही पडली होती. \n\nमुलींचं दुःख\n\nया सगळ्या मुलींचा कोर्टात CrPC सेक्शन-164 अंतर्गत जबाब नोंदवून घेण्यात आला आहे. यात या मुलींनी सांगितलं की बाहेरील लोकांना बोलवून ब्रजेश ठाकूर त्यांचं लैंगिक शोषण करायचे.\n\nया जबाबानंतर पाटणाच्या PMCHमध्ये या मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आणि यात त्यांचं लैंगिक शोषण झाल्याचं सिद्ध झालं. \n\nकोर्टात त्यांच्यातल्या 10 वर्षांच्या एका मुलीनं सांगितलं की, \"ब्रजेश ठाकूर बाहेरून मुलांना घेऊन यायचे आणि त्यांच्याकडून आमच्यावर अत्याचार करायचे. त्यानंतर आम्हाला मारहाणही व्हायची.\"\n\nया लैंगिक शोषणात याबालिका गृहातील कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता, असं या मुलींना सांगितलं. \n\nकोर्टात देण्यात आलेल्या जबाबात आणखी एका मुलीनं सांगितलं की त्यांना जेवणातून झोपेचं औषध दिलं जायचं. त्यानंतर सगळ्या मुली बेशुद्ध व्हायच्या. \n\nदुसऱ्या एका मुलीनं आपल्या जबाबात सांगितलं की, \"मला इथल्या बाई ब्रजेश यांच्या खोलीत झोपण्यासाठी सांगायच्या.\"\n\nलहान मुलींच्या गृहातली एक खोली\n\nया मुलींनी असंही सांगितलं की, जेव्हा त्या सकाळी उठायच्या तेव्हा त्यांना त्यांची पँट खाली पडलेली दिसायची. आणखी एका मुलीच्या जबाबानुसार, या मुलींबरोबर राहणारी किरण ही महिला त्यांना ही अशी कामं करण्यास भाग पाडायची.\n\nआणखी एका मुलीनं कोर्टात सांगितलं की, \"जेव्हा रात्री मी शौचासाठी उठायचे तेव्हा किरण ही मुलींचे कपडे काढून त्यांच्यासोबत झोपलेली दिसायची.\"\n\nअशा अनेक धक्कादायक गोष्टी या मुलींनी कोर्टात सांगितल्या आहेत.\n\n'मजा घे'\n\nबिहार महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत दिलमणी मिश्रा. बीबीसीशी बोलताना मिश्रा यांनी सांगितलं, \"मी पाटण्यात जाऊन या मुलींना भेटले. या मुलींना रात्री गुंगीची औषधं दिली जायची आणि सकाळी उठल्यावर त्यांचं शरीर खूप दुखायचं. ही औषधं घेतल्यावर त्यांच्यासोबत काय व्हायचं, हे त्यांना कळायचं नाही.\"\n\nब्रजेश ठाकूर यांचा ड्रायव्हर फरार आहे. त्याने आपल्या एका ड्रायव्हर मित्राला या मुलींसोबत 'मजा घेण्यासाठी ये', असंही सांगितलं होतं. त्या मित्राने नाव..."} {"inputs":"...विचार केला तर गुजरातमध्ये किमान 700 सिंह आहेत आणि त्यापैकी निम्मे अभयारण्याच्या बाहेर आहेत.\"\n\nपंड्या काही दशकं सिंहांच्या संरक्षणासाठी काम करत आहेत. ते म्हणतात, \"जोवर सरकार सिंहांसाठी इको सेन्सेटीव्ह झोन तयार करत नाही तोवर ते निर्धास्त राहू शकत नाहीत. त्यांच्या मृत्यूच्या घटना अशाच सुरू राहतील. कधी नैसर्गिकरित्या तर कधी आपसातल्या संघर्षांत त्याचे प्राण जातच राहतील.\"\n\nअधिकाऱ्यांच्या भूमिकांवर शंका\n\nअमरेलीतील वन्यजीव संरक्षण कार्यकर्ते राजन जोशी यांचं म्हणणं आहे की, \"11 सिंहांचा मृत्यू आपसातल्या स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा नाही. IUCNच्या निर्देशानुसार अजून सर्व्हेक्षण करण्यात आलेलं नाही. हा विषय सुप्रीम कोर्टात आहे.\"\n\nवन्यजीव संरक्षण ट्रस्टचे सदस्य भूषण पंड्या म्हणाले की, जोवर मध्य प्रदेशचं सरकार IUCNच्या निर्देशांप्रमाणे पाहणी करत नाही तोवर सिंहांचं स्थलांतर होणार नाही. \n\nसिंहांच्या मृत्यूची कारणं\n\nविजेच्या धक्क्यानं मृत्यू - राज्य सरकारच्या वन विभागाच्या माहितीनुसार, 2016-17 या काळात तीन सिंह विजेच्या धक्क्यानं ठार झाले. सिंह संरक्षक राजन जोशी यांच्या मते, गावांमध्ये पीक वाचवण्यासाठी विजेच्या तारांचं कुंपण घातलं जातं. त्या तारांच्या संपर्कात आल्यानं सिंह प्राण गमावतात.\n\nरस्ते अपघात - राज्य सरकारच्या आकड्यांनुसार, 2016-17 या काळात तीन सिंह रस्ते अपघातात ठार झाले. पिपवाव-सुरेंद्रनगर राज्य महामार्गावर हे अपघात होतात.\n\nउघड्या विहिरी - बरेच सिंह खुल्या विहिरींमध्ये पडूनही मरतात. शिकारीच्या नादात बरेचदा सिंह विहिंरींमध्ये पडतात.\n\nविषारी पाणी - 2017मध्ये दोन सिंह विषारी पाणी पिऊन मृत्युमुखी पडले. राजन यांनी बीबीसीला सांगितलं की, शेतात युरियाचा वापर केलेला असतो. तेच पाणी सिंह प्यायले तर प्राणघातक ठरू शकतं.\n\nरेल्वे अपघात - 2017मध्ये पिपवाव-सुरेंद्रनगरच्या दरम्यान मालगाडीनं दिलेल्या धडकेत दोन सिंह ठार झाले होते. त्यानंतर प्रशासनानं काही ठिकाणी कुंपण घातलं पण मोठा भाग अजूनही खुला आहे आणि तिथूनच सिंह रेल्वेमार्ग ओलांडतात.\n\nगुजरातच्या बाहेर 1884मध्ये शेवटचा आशियाई सिंह दिसला होता. गुजरातच्या सौराष्ट्र भागात ध्रांगध्रा, जसदण, चोटीला, बरडा हिल्स, गिरनार आणि गीर वनांच्या काही भागात सिंह वास्तव्याला होते. हळूहळू त्यांची संख्या गीर वनांपर्यंतच मर्यादित राहिली. जुनागडच्या नवाबांनी सिंहांचं रक्षण केलं.\n\n2015मध्ये सिंहांची गणना झाली. त्यात राज्याच्या आठ जिल्ह्यांत 22 हजार किमींच्या क्षेत्रात 523 सिंह आहेत. त्यांचा अधिवास गीर वनात आहे. हा भाग सोमनाथ जिल्ह्यात येतो. जुनागड, अमरेली, भावनगर, राजकोट, बोटाद, पोरबंदर आणि जामनगर जिल्ह्यात हे सिंह आढळतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...विजय जाधव यांना वाटतं.\n\nदेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे\n\nविजय जाधव यांनी पुढे सांगितलं, की सध्या शरद पवार यांच्यामुळं राष्ट्रवादीबाबत सकारात्मक वातावरण आहे. पश्चिम महाराष्ट्रात सहकार, बँकिंग, साखर कारखाने, दूधसंस्था, शैक्षणिक संस्थांची पायाभरणी काँग्रेस-राष्ट्रवादीनं केली. सहकारातून समाजकारण त्यातून राजकारण आणि मग सत्ता हे आघाडीचं सूत्र होतं. वर्षानुवर्षे राजकारण याभोवतीच फिरत होतं. अजूनही हे सूत्र तोडण्यात युतीला यश आलं नाही. पण जर पुन्हा संधी मिळाली तर सेना-भाजप सरकार हे सूत्र तोडण्यासाठी प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"या भीतीने आणि सत्तेत राहायचं या हेतूने अनेकांनी सेना भाजपला पसंती दिलीये,' असं घोरपडे यांना वाटतं. \n\nदुसऱ्या फळीतल्या नेत्यांचा अभाव\n\nघोरपडे यांनी सांगितलं, \"कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिग्गज नेत्यांनंतर दुसरी फळी तयार झाली नाही. तळागाळात काम करणारी नवीन लोक तयार होत नाहीत. गेल्या पाच वर्षांत नवीन विकासकामं झाली नाहीत. कोणताही मोठा उद्योग कोल्हापूर मध्ये आला नाही. खंडपीठ, उड्डाणपूल, रस्ते, रोजगार निर्मिती अशी कामं होण गरजेचं आहे. कर्नाटक सरकारकडून उद्योजकांना सोयी उपलब्ध होऊ शकतात पण राज्य सरकार याबाबत उदासीन का आहे, असे अनेक प्रश्न आजही प्रलंबितच आहेत.\"\n\nलोकसत्ताचे वरिष्ठ प्रतिनिधी दयानंद लिपारे यांच्या मते, राज्याच्या इतर भागांच्या तुलनेत पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. सहकार क्षेत्र, साखर कारखाने, दूधसंस्था, सूतगिरण्या, शिक्षण संस्था या माध्यमातून गावागावामध्ये त्यांचा आजही संपर्क आहे. पण अंतर्गत गटबाजीमुळं आघाडीला ही निवडणूक अवघड जाऊ शकते. याचा परिणाम म्हणून यावेळीही युतीलाच जास्त जागा मिळतील असा अंदाज आहे. \n\n\"कोल्हापूरमध्ये कॉंग्रेसकडे सध्या एकही आमदार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसला चंदगड आणि कागल या दोन जागा टिकवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. एकंदरित सध्याचं वातावरण भाजप-सेनेला अनुकूल असल्याचं चित्र असलं तरी हे राजकारण आहे. त्यामुळं कुणाच्या पारड्यात यश टाकायचं हा निर्णय शेवटी मतदारांच्या हाती असणार आहे,\" असं लिपारे यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...विज्ञानसुद्धा) कसं साठलं आहे, याचे दावे तेव्हा केले गेले. इंग्रजी विद्या आणि ब्राह्मणेतर जातींचे उठाव यांच्या वावटळीत हा टप्पा मागे पडला. \n\nविसाव्या शतकाच्या मध्यापासून 'मराठी' राज्यासाठीच्या चळवळींच्या माध्यमातून इतिहासात डोकावणे पुन्हा बहराला आले. त्याचबरोबर, या टप्प्यावर पुन्हा एकदा, पांढरपेशा मराठी मध्यम वर्गाने आपल्या सांस्कृतिक संवेदना इतिहासाच्या आणि स्मरणाच्या आधारे घट्ट करायचे प्रयत्न केले. \n\nसंयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठेशाही\n\nसंयुक्त महाराष्ट्रची चळवळ होऊन गेली, पण साठीच्या दशकात आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगळेच तट-गट इतिहासावर मदार ठेवून होते हे तर खरंच, पण त्या इतिहासाचं वाचन कसं करायचं — त्याचा अर्थ काय लावायचा याबद्दलचे वाद आणि त्या आधारे होणारं राजकारण याला आपण तिसरा टप्पा मानू शकतो. \n\nएका परीने, उच्च्चवर्णीयांचा इतिहास अमान्य करून सामान्य लोकांसाठी वेगळा इतिहास मांडण्याची प्रतिभा अगदी सुरुवातीला दाखवली ती महात्मा फुले यांनी त्यांच्या शिवाजीच्या पोवड्यात. पण पुढे बराच काळ स्वतः फुले हेच मराठी सार्वजनिक विश्वाच्या परिघावर राहिले. \n\nत्यामुळे तिसरा टप्पा काळाच्या भाषेत उभा राहतो तो सत्तरीच्या दशकापासून पुढे. गोविंद पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाला या टप्प्याचा एक मानबिंदू मानता येईल. \n\nअर्थात ते पुस्तक आलं बर्‍याच नंतर, म्हणजे 1988 साली. तोपर्यंत, अनेक विचारवंत आणि राजकीय कार्यकर्ते यांच्यावर एकीकडे कॉ. शरद पाटील यांचा आणि दुसरीकडे ग्राम्ची या इटालियन मार्क्सवादी विचारवंताच्या मांडणीचा प्रभाव पडू लागला होता.\n\nइतिहासाकडे वळून जनलढ्यांसाठी एक वैचारिक हत्यार म्हणून इतिहासाची पुनर्मांडणी करण्याचा प्रघात रूढ होऊ लागला होता. त्यामधून सामान्यांचे नवे नायक घडवण्याचे प्रयत्न जसे झाले तसेच प्रस्थापित नायकांना प्रस्थापितांच्या कचाट्यातून सोडवून सामान्यांचे नायकत्व मिळवून देण्याचे प्रयत्न देखील झाले.\n\nहा टप्पा एकाच वेळी अत्यंत निर्मितिक्षम होता आणि तरीही प्रस्थापित शक्तींना सोयीचा होता. निर्मितिक्षम अशासाठी की या घुसळणीमधून नवे विचार, नव्या विश्लेषण पद्धती, नवीन प्रतिमा यांना वाट मिळाली; प्रस्थापितांना सोईस्कर अशासाठी की वादाचं क्षेत्र तर त्यांच्या सोयीचं होतंच, पण जे मुख्य नायक त्यांना चालणार होते, तेच घेऊन सगळी चर्चा चालू राहिल्यामुळे पर्यायी धुरीणत्व निर्माण होण्याचा प्रश्न आलाच नाही. शिवाजी महाराजांचं प्रतीक हे याचं उत्तम उदाहरण म्हणून दाखवता येईल.\n\nकोथळेबाजीचं राजकारण\n\n'त्यांचे' महाराज आणि पर्यायी शिवप्रतिमा असा झगडा, म्हटला तर झाला, पण त्याचा अंतिमतः फायदा शिवाजी महाराजांच्या आड लपून हवं ते कोथळेबाजीचं राजकारण करू पाहणार्‍यांनाच झाला आणि होतो. आजमितीला उदाहरणार्थ, महाराष्ट्रात चर्चा होते ती शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीमधून मिळणार्‍या संदेशाची नव्हे तर त्यांचं स्मारक किती उंच असावं, आणि ती उंची कुणी कमी करत आहे का, याची! \n\nमुंबईतील प्रस्तावित शिवस्मारक\n\nइथेच आपण इतिहास-मग्नतेच्या चौथ्या टप्प्यावर..."} {"inputs":"...विद्यापीठातल्या मानसशास्त्राच्या सहायक प्राध्यापक अॅमी मूअर्स सांगतात. \n\n\"अशा प्रश्नांना लोक काहीशी रुढीवादी उत्तरं देतात, याला सामाजिक इष्टअनिष्टतेचे संकेत कारणीभूत आहेत. आपण एका दिवसात पाच फळं किंवा भाज्या खातो असा अवाजवी जास्त आकडा सांगितला जातो किंवा आपण किती दारू पितो याबाबत कमी प्रमाण सांगितलं जातं, तसाच हा प्रकार असतो.\"\n\nनात्यांचे पदर\n\nया बऱ्यापैकी मोठ्या अल्पसंख्याकांना घराबाहेरच्या जोडीदारांना भेटण्याच्या संधी आत्ताच्या घडीला खूप थोड्या असतील, कारण कोव्हिड-19 च्या प्रादुर्भावामुळे विविध... उर्वरित लेख लिहा:","targets":"िथे शारीरिक लढाई होत नाही- उदाहरणार्थ, सुंदर तुरे असलेले पक्षी किंवा उजळ रंगाचे मासे, यांच्यात अशा रितीने स्पर्धा होते. इथे एक फरक असा आहे की, बहुतेकदा या प्रजाती मानवाप्रमाणे सामाजिक नसतात, त्यामुळे एक नर किंवा माती त्यांच्या भागातील सर्व संभाव्य जोडीदारांवर नियंत्रण ठेवू शकतीलच असं नाही.\n\nप्राचीन मानवी जीवाश्मांच्या नोंदी तुटक आहेत. याच तर्काने बरोब्बर उलटाही युक्तिवाद केला गेला आहे- म्हणजे आपल्या प्राचीन नातलगांमध्ये आपल्यासारखीच द्विरूपाची पातळी दिसत असे. विविध जीवाश्मांचा विचार करता याचं समर्थन करता येतं. त्यामुळे एकविवाहित्व \/ एकच जोडीदार असण्याची पद्धत खूप आधीपासूनच प्रचलित झाली असण्याची शक्यता आहे. \n\nवाय-गुणसुत्रामधील वैविध्य, किंवा वैविध्याचा अभाव, हे माणसाने अगदी अलीकडेपर्यंत बहुविवाहित्व पाळण्यामागचं कारण असावं, असंही सुचवलं गेलं आहे. यातही पुन्हा मानवशास्त्रज्ञांमध्ये पुराव्यावरून वाद आहेत. पण पुरुषांच्या जुनकीय माहितीमध्ये तुलनेने साधर्म्य दिसतं, याचा अर्थ आपल्या उत्क्रांतीच्या गतकाळात केवळ मोजकेच पुरुष लैंगिक संबंध ठेवत असावेत, असं सूचित होतं, असंही काहींनी म्हटलं आहे. अलीकडच्या काळात हे वैविध्य वाढलं आहे, याचा अर्थ एकविवाहित्वामुळे अधिक पुरुषांना लैंगिक संबंध ठेवणं शक्य झालं आहे.\n\nपुरातत्त्वीय पुराव्यावरून आपल्याला कळतं की, प्राचीन मानव लहान, जवळच्या विस्तारित कुटुंबसमूहांमध्ये राहत होता. एकंदर लोकसंख्या टिकवून ठेवण्यासाठी त्यांना स्वतःच्या स्थानिक गटाबाहेरच्या व्यक्तींशी लैंगिक संबंध ठेवणं गरजेचं होतं, असं शिकारी-अन्नसंकलक समाजांच्या संगणकीय प्रारूपमांडणीवरून सूचित होतं. त्यामुळे शिकारी-संकलक समाजांमध्ये लैंगिक संबंध असलेल्या व्यक्तींचा प्रवाह मोठा असेल. अचूक जनुकीय वंशावळ सांगता येईल असं कुटुंब राखणं अशक्य झालं असेल.\n\nलग्न ही संकल्पना कधी आकारास आली?\n\nशिकारी-संकलक समाज सलगपणे एकच जोडीदार राखणारे राहिले असावेत- त्यात मूल स्वावलंबी होईपर्यंतचा काळ पूर्णतः एक जोडपं म्हणून व्यक्ती राहत असाव्यात, आणि मग नवीन जोडीदार शोधत असाव्यात. आधुनिक पुरुषांसाठी हे लैंगिकदृष्ट्या लाभदायक असल्याचं दाखवून देण्यात आलं आहे. पुरुष खुल्या संबंधांमध्ये अधिक रस का घेतात, हेही यातून स्पष्ट होतं.\n\nलेहमिलर यांनी केलेल्या लैंगिक कल्पनांसंबंधीच्या संशोधनानुसार, पुरुषांना सामूहिक संभोगात अधिक रस असतो (अशा संबंधात केवळ 8..."} {"inputs":"...विनोबा भावे\n\nमहाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यामध्ये गागोदे गावात विनोबा भावे यांचा जन्म झाला. सुरुवातीची दहा वर्षे इथं काढल्यावर त्यांनी आयुष्यभर भारतभर भ्रमण केलं. \n\nयाच भ्रमणामध्ये ते एकदा हैदराबाद जवळच्या पोचमपल्ली गावामध्ये गेले होते. (आज हे गाव इक्कत साड्यांसाठी प्रसिद्ध आहे.) तिथं भूदानाची कल्पना मांडल्यावर गावातल्या एका श्रीमंत शेतकऱ्याने आपली जमीन दान देण्याचा निर्णय घेतला. झालं तेव्हापासून विनोबांचा भूदानाचा यज्ञ सुरू झाला. विनोबांच्या भूदान चळवळीनं स्वातंत्र्योत्तर काळात अत्यंत शांततेत एक... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यासारखे नेते यामध्ये सहभागी झाले होते. भलेमोठे मोर्चे, विद्यार्थ्यांवर गोळीबार, रस्ते अडवणे अशा अनेक घटना या आंदोलनात घडत राहिल्या आणि पाहातापाहाता संपूर्ण बिहारमध्ये ते आंदोलन पसरत गेलं. बिहार सरकारच विसर्जित करण्याची मागणी त्यामुळे पुढे आली. कामगार युनियनचे संप, निदर्शनं, मोर्चे सुरूच राहिले.\n\nहे वातावरण असंच तापत राहिलं. अखेर 1975 च्या जून महिन्यात अलाहाबाद उच्च न्यायालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक अयोग्य असल्याचं स्पष्ट करत त्यांच्यावर 6 वर्षे निवडणूक लढण्यास बंदी घातली. त्याचेच पर्यवसान पुढे आणीबाणी घोषित करण्यात झाली आणि पुढचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. 21 महिन्यांसाठी देशात आणीबाणी लागू करण्यात आली. \n\nआज भारतीय राजकारणात दिसणारी राजकीय नेत्यांची बहुतांश पिढी याच आंदोलनाच्या आणि आणीबाणीच्या काळात तयार झाली. विद्यार्थी आंदोलनात असणारे अनेक नेते पुढे राजकारणात आले. अनेक नेते विविध राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रामध्येही मंत्रिपदावर गेले. \n\n'द जॉर्ज'\n\nमूळच्या बिहारच्या नसलेल्या पण बिहारशी संबंध आलेल्या नेत्यांची यादी करायची झाली तर ती यादी जॉर्ज फर्नांडिस यांच्याशिवाय पूर्ण होणार नाही. जॉर्ज ही केवळ एक व्यक्ती नव्हती तर ती एक चळवळच होती. त्यांचं मूळगाव मंगळुरू असो, मुंबई असो, तिहार जेल असो की बिहारमधलं मुजफ्फरपूर. जिथं जॉर्ज तिथं चळवळ असं समीकरण झालं होतं. \n\n1975साली आणीबाणी लागण्यापूर्वी काही दिवस आधीच जयप्रकाश नारायण यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक दिल्लीमध्ये घेतली होती. त्याला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मधू लिमये, चरणसिंग असे नेते उपस्थित होते. या बैठकीत एक मसुदा तयार करण्यात आला होता. 'बिहार, नव्या भारतासाठी संघर्ष' असं त्याचं शीर्षक होतं. आणीबाणी लागू झाल्यावर अनेक नेत्यांना कारागृहात टाकलं तर काही नेते भूमिगत राहून काम करू लागले.\n\n25 जून 1976 रोजी म्हणजे आणीबाणी लागू होण्याला एक वर्ष पूर्ण झालं त्या दिवशी मुंबईत डायनामाईटचे स्फोट झाले. असेच स्फोट बंगळुरू, पाटणा इथं झाले. या स्फोटांशी जॉर्ज यांचा संबंध आहे हे समजल्यावर त्यांना अटक होऊन तिहार कारागृहात पाठवण्यात आलं. \n\nबिहार विधानसभेत विशेषाधिकार भंग\n\nतुरुंगात असताना बिहार विधानसभेनं जॉर्ज यांना विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली होती. ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी लिहिलेल्या 'सुसाट जॉर्ज'..."} {"inputs":"...विभागाची स्थापना केली होती.\n\nपुढच्या वाटाघाटीसाठी UKची टीम डाउनिंग स्ट्रीटवरून कामकाज बघेल. डाउनिंग स्ट्रीट हे पंतप्रधानांचं मुख्यालय असलेलं ठिकाण आहे.\n\n7. जर्मनी गुन्हेगारांना UKला हस्तांतरित करणार नाही\n\nजर्मनीमध्ये पळून गेलेल्या गुन्हेगारांना पुन्हा UKला पाठवणं शक्य होणार नाही. यामागचं कारण म्हणजे जर्मनीच्या राज्यघटनेनुसार युरोपीय महासंघातील राष्ट्र वगळता जर्मनी आपल्या नागरिकांचं इतर कुठल्याही राष्ट्राला प्रत्यार्पण करत नाही.\n\nस्लोव्हानियासारखी इतर काही राष्ट्रदेखील हाच पवित्रा घेतील का, हे अज... उर्वरित लेख लिहा:","targets":"राहील आणि त्यात होणारी वार्षिक वाढही मिळेल.\n\n6.बजेटमध्ये हातभार\n\nसंक्रमण काळात युरोपीय महासंघाच्या अर्थसंकल्पाला UK हातभार लावणार आहे. याचाच अर्थ युरोपीय महासंघाच्या अनुदानावर सुरू असलेल्या योजनांसाठी यापुढेही UK निधी पुरवणार आहे.\n\n7. व्यापार\n\nUK आणि EU यांच्यातल्या व्यापारावर ब्रेक्झिटनंतरच्या संक्रमण काळात कुठलाही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वी शॉ, ऋषभ पंत आणि शिखर धवन यांच्याबरोबर\n\nगंभीरकडून श्रेयसकडे नेतृत्वाची धुरा आली तरी दिल्लीच्या नशिबात मोठा बदल झाला नाही. 2018 हंगामात दिल्लीने 14 मॅचेसमध्ये 5 विजय आणि 9 पराभवांसह 10 गुण मिळवले. दिल्लीला गुणतालिकेत तळाचं स्थान मिळालं. फरक हा झाला की श्रेयस कर्णधारपद सांभाळू शकतो हे सिद्ध झालं. \n\nदिल्लीच्या तत्कालीन संघाकडे नजर टाकली तर त्यांच्याकडे ग्लेन मॅक्सवेल, डॅनियल ख्रिस्तियन, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी असे अनुभवी खेळाडू होते. मॅक्सवेलकडे पंजाबचं नेतृत्व करण्याचा अनुभव होता. पण दिल्ली... उर्वरित लेख लिहा:","targets":"यसच्या खांद्याला दुखापत झाली. दुखापत गंभीर नसली तरी थ्रो करताना त्याला त्रास जाणवतो. मात्र तरीही तो खेळत राहिला. हैदराबादविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्याच्या खांद्यात त्रास जाणवू लागला. पण आपण उपचारांसाठी मैदानाबाहेर गेलो तर संघाच्या मनोधैर्यावर परिणाम होईल हे ओळखून श्रेयस मैदानावरच थांबला. 30 यार्ड वर्तुळात फिल्डिंगला उभा राहिला. संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो पॅव्हिलियनमध्ये परतला. \n\nविशेष म्हणजे श्रेयस मुंबईतल्या मैदानांवर कर्तृत्व गाजवून मोठा झालेला खेळाडू आहे. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्व करत असलेल्या श्रेयसने डोमेस्टिक क्रिकेटमधली दादा टीम असलेल्या मुंबईचं नेतृत्व केलेलं नाही. \n\nनकला, नृत्य, व्यायाम आणि जादू\n\nकर्णधारपदाचा काटेरी मुकूट डोक्यावर असला तरी श्रेयसने त्याच्या वैयक्तिक स्वभावाला मुरड घातलेली नाही. कोरोना काळात, घरी बहिणीबरोबर त्याने केलेला डान्स व्हायरल झाला होता. युएईत टीम हॉटेलमध्ये पृथ्वी शॉबरोबर तो नाचताना दिसतो. प्लेऑफच्या महत्त्वपूर्ण मॅचआधी काही तास श्रेयसचा सहकारी स्टॉइनसची हुबेहूब नक्कल करतानाचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. \n\nत्याआधी काही दिवस सहकारी शिमोरन हेटमायर मुलाखतकाराशी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहून त्याची नक्कल करताना दिसला होता. \n\nकोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्येही स्वत:ला फिट ठेवलेल्या मोजक्या भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयसचा समावेश होतो. जिममधले त्याचे फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर दिसतात. फोटोंप्रमाणे मैदानावरही त्याचा फिटनेस दिसतो हे त्याहून महत्त्वाचं आहे. \n\nजिममध्ये श्रेयस शिखर धवनसह\n\nश्रेयसच्या घरी त्याचा लाडका कुत्रा आहे. त्याच्यासोबत खेळतानाचे अनेक व्हीडिओ इन्स्टाग्रामवर वारंवार दिसतात. असंख्य प्रकारच्या शूजचं कलेक्शन त्याच्या घरी दिसतं. \n\nजादूचे प्रयोगही करू शकणारा श्रेयस इतकी वर्ष ढेपाळणाऱ्या दिल्लीसाठी जादुई ठरला आहे. \n\nअशी झाली होती दिल्ली संघात एंट्री\n\n2015 मध्ये आयपीएल लिलावावेळी घडलेला किस्सा तत्कालीन परफॉर्मन्स अॅनालिस्ट प्रसन्न यांनी शेअर केला आहे. श्रेयसचं नाव लिलावकर्त्यांनी घेताच प्रसन्न यांनी कर्स्टन यांना त्याला संघात समाविष्ट करून घेण्याचं सुचवलं. \n\nडोमेस्टिक क्रिकेटमध्ये चांगलं प्रदर्शन केलं असलं तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर श्रेयसची तेव्हा ओळख नव्हती. हा दिल्लीचा भविष्यातला कर्णधार असू शकतो असं प्रसन्न यांनी कर्स्टन यांना म्हटलं. \n\nश्रेयसने..."} {"inputs":"...वी. त्यामुळेच एका कुटुंबातील किती उमेदवार राजकारणात असणार? लोकांमध्ये त्याचं काय इम्प्रेशन जाईल याचा विचार करूनच पवारांनी माढ्यातून माघार घेतली असावी.\"\n\n\"त्यामुळे जरी निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता याचा दाखला शरद पवार देत असले, तरी लोकसभेत सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि राज्यसभेत शरद पवार असे एकावेळी तीन पवार दिल्लीत असतील. तर बारामतीतून अजित पवार आणि कदाचित हडपसर किंवा जामखेड-कर्जतमधून रोहित पवार विधानसभेत असतील. त्यामुळे नव्या पिढीच्या आकांक्षा आणि त्याला असलेले कौटुंबिक पदर सहजासहजी दुर... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरी ही निवडणूक मात्र टफ होईल. म्हणजे एकतर्फी नाही होणार. पूर्वी ही निवडणूक एकतर्फीच होत होती. आता ती टफ होईल. तिथं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचं नेटवर्क खूप चांगलं आहे. त्यामुळे पार्थ पवार यांना उमेदवारी मिळाली की, बारणे लगेच पराभूत होतील, असं समजण्याचं कारण नाही. लढाई चांगलीच होईल,\" ते पुढे सांगतात. \n\nविजय चोरमारे यांच्या मते, \"पार्थ यांच्या उमेदवारीमुळे पवार घराण्यातला उमेदवार आहे, नवीन चेहरा आहे, असं एक वातावरण तयार होईल. पवारांच्या घरातलाच उमेदवार असल्यामुळे इतर कुणी बंडखोरी करणार नाही. मावळ लोकसभेचं वातावरण बघितलं तर पवारांची उमेदवारी राष्ट्रवादीला फायदेशीच ठरणार आहे. असं असलं तरी या मतदारसंघात शिवसेनेचं नेटवर्क चांगलं आहे. त्यामुळे अजित पवारांना वैयक्तिक पातळीवर चांगलं काम करावं लागणार आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वीच्या यामीन सरकारने भारताला ते परत घेऊन जाण्यास सांगितलं होतं. हा करार नव्याने केला जाईल, अशी भारताला अपेक्षा आहे. \n\nकाय आहेत प्रतिक्रिया?\n\nसोली यांचा भारत दौरा 'ऐतिहासिक असेल' आणि 'संबंध पुढे नेण्यासाठी एक चांगली संधी असेल', असं मालदीवचे विश्लेषक मुवान मोहम्मद यांनी 11 डिसेंबरला 'राज्जे टिव्ही' या दिवेही भाषेतील न्यूज चॅनलच्या वेबसाईटसाठी लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं. \n\nते लिहितात, \"सवलतीच्या दरात आर्थिक सहाय्य मिळेल, अशी मालदीवच्या नागरिकांना अपेक्षा आहे. भारताकडून मिळालेल्या या कर्जातून चीनक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण असं सतत बदलत राहिलं तर त्यांना कमी दरात आणि शाश्वत परदेशी गुंतवणूक मिळणं कठीण होईल. याचा परिणाम त्यांच्या आर्थिक विकासावर होईल. अशा परिस्थितीत याचे सर्वाधिक बळी ठरतील ते मालदीवचे नागरिक.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वीट राहुल गांधी यांनी केलं होतं. \n\n\"सरकारने या कराराची चौकशी करावी,\" अशी मागणी त्यांनी केली आहे. \n\nभारतातल्या कुठल्या कंपनीला भागीदार म्हणून निवडावं, याचा निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दासो कंपनीला होतं, असं म्हणत सरकारने हे आरोप फेटाळले आहेत. \n\nफ्रान्सच्या या कंपनीनेसुद्धा भारत सरकारच्या दाव्याचं समर्थन केलं आहे. \n\n\"ही (रिलायन्स कंपनीची निवड) दासो कंपनीची पसंती होती. या भागीदारीतून दासो रिलायन्स एरोस्पेस लिमिटेड (DRAL) या ज्वाईंट-व्हेंचरची फेब्रुवारी 2017मध्ये स्थापना करण्यात आली,\" असो दसोन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारी कंपनीची भागीदार म्हणून निवड करण्यात आली. \n\nमात्र अटीशर्तींवर एकमत न झाल्याने दोन्ही भागीदारांनी करार स्थगित केला. \n\n2014 मध्ये मोदी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी लढाऊ विमान खरेदीला प्राधान्य दिलं. मात्र आहे तोच करार पुढे नेण्याऐवजी त्यांनी 36 तयार विमान थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतला, या करारात HAL सहभागी नव्हती, यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. \n\nभारताच्या हवाई दलाची क्षमता खाालावत चालल्यामुळे आपण 36 'तयार' विमानं थेट खरेदी करण्याचा निर्णय घेतल्याचं स्पष्टीकरण भारत सरकारने दिलं. \n\nमात्र भविष्यात हवाई दलासाठी गरजेची असलेली लढाऊ विमानं कुठून मिळवणार, याबाबत स्पष्टता नाही. \n\nएप्रिलमध्ये हवाई दलाने आपण 110 लढाऊ विमानांसाठी निविदा मागवणार असल्याचं जाहीर केलं आहे. \n\nनिवडणुकीचा बिगुल\n\nआपल्या सरकारने 2012 साली ज्या किमतीला विमान खरेदी करण्याचा करार केला होता, मोदी त्यापेक्षा जास्त किंमतीने विमान खरेदी करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. \n\nमात्र भारत सरकार दासो कंपनीला नेमके किती पैसे देणार आहेत, याचा तपशील उपलब्ध नाही. \n\nकाँग्रेस खोटं बोलत आहे, हे सिद्ध करण्यासाठी आपण किमतीचा तपशील लवकरच जाहीर करू, असं संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी पूर्वी म्हटलं होतं. मात्र ही माहिती गोपनीय असल्याने सरकार तसं करू शकत नाही, असं स्पष्टीकरणं त्यांनी नंतर दिलं.\n\nदरम्यान, रफाल लढाऊ विमान खरेदी करार करण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत दिली आहे. \n\nकरार नेमका किती किमतीला झाला, याचे तपशील नसल्यामुळे पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाला आयतीच संधी मिळाली आहे. \n\nवरिष्ठ मंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बचावासाठी मैदानात उतरले असले तरी स्वतः पंतप्रधान मौन असल्याने विरोधकांची बाजू भक्कम होताना दिसत आहे. \n\nसरकारला विरोधकांशी 'समजाची लढाई' (perception battle) लढायची आहे, असं भाजपने म्हटलं आहे. मात्र आपण ज्या व्यक्तीला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं, तिच्याकडून जनतेला उत्तर हवं आहे. त्यामुळे जोवर पंतप्रधान मौन सोडत नाहीत तोवर भाजपसाठी मार्ग कठीण आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...वृत्तपत्रानं लिहिलं आहे की, इराण हमासची वेगळ्या पद्धतीनं मदत करत आहे. इराणकडून त्यांना डिझाइन दिली जाते आणि मग रोजच्या वापरातील पाइप, एरंडेल आणि इस्रायलच्या हत्यारांचे तुकडे वापरून रॉकेट बनवली जातात. \n\nगुरूवारी (20 मे) इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणवर गाझामधल्या कट्टरपंथीयांचं समर्थन करत असल्याचा आरोप केला आणि म्हटलं, \"जर इराणचा पाठिंबा मिळाला नाही तर या सर्व संघटना दोन आठवड्यांत कोसळून पडतील.\"\n\nअल जझीरावर प्रसारित झालेल्या एका वृत्तात या आठवड्यात इराण रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रमुख ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"शनलनेही नुकताच एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्यामध्ये पॅलेस्टिनी ड्रोन जुन्या इराणी मॉडेलच्या आधारावर बनविण्यात आले असतील असं म्हटलं होतं. \n\nरॉकेट हेच एकमेव हत्यार\n\nपॅलेस्टिनी कट्टरवादी समूह इस्रायलवर हल्ल्यासाठी अनेक वर्षांपासून रॉकेटचाच वापर करत आहेत. 2005 मध्ये गाझामधून इस्रायलच्या जाण्याआधी गाझामध्ये इस्रायली वसाहतींवर पॅलेस्टिनी अरब वस्त्यांमधू मोर्टार आणि रॉकेट डागण्यात यायचे. \n\nइस्रायलनं गाझाची चारी बाजूंनी केलेली नाकाबंदी आणि 2003 मध्ये वेस्ट बँकवर मिळविलेल्या ताब्यानंतर हमासकडे रॉकेट हेच एकमेव हत्यार उरलं होतं. \n\nइजिप्तमध्ये पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी 2013 मध्ये सत्तेतून बेदखल झाले. तोपर्यंत हमास आणि इस्लामिक जिहादला इजिप्तमधल्या सिनाई बेटांवरील फॅक्ट्रीतून हत्यारं मिळत होती. \n\nगाझा शहरातील हल्ल्यादरम्यानची दृश्यं\n\nमात्र इजिप्तचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतह अल सीसी सत्तेवर आल्यानंतर गाझामधील भुयारं नष्ट झाली आणि त्यांच्यापर्यंत हत्यारं पोहोचणं बंद झालं. \n\nरॉयटर्सनं एका इस्रायली अधिकाऱ्याच्या हवाल्यानं लिहिलं आहे की, इजिप्तकडून अशी कारवाई झाल्यानंतर हमासला इराणची मदत घेऊन स्थानिक पातळीवरच रॉकेट बनवणं भाग पडलं. त्यासाठी इराणी गाझामध्ये आले आणि गाझातले लोक परदेशात गेले. \n\nइस्रायली आणि पॅलेस्टिनी सूत्रांच्या हवाल्याने रॉयटर्सनं लिहिलं आहे की, छुपं युद्ध करणारे इराणी पैसे आणि माहितीच्या आधारावर गाझामध्येच 200 किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले रॉकेट्स बनवत आहेत. त्यामध्ये काही 100 किलो वजनाचेही आहेत, ज्यात टीएनटी आणि स्फोटकं भरलेली असतात. \n\nहमासकडे गाझामध्ये रॉकेट बनविण्याचे किमान तीन भूमिगत कारखाने आहेत, असं इराणमधील एका सुरक्षा अधिकाऱ्यानं सांगितलं. \n\nसंघर्षाच्या शेवटच्या काही दिवसांत इस्लामिक जिहादचा नेता जाएद एल-नखालाने संघटनेकडे असलेल्या हत्यारांच्या गुणवत्तेवर टीका केली होती. \n\nत्यांनी म्हटलं होतं की, मौन धारण केलेल्या जगानं आमच्या हत्यारांबाबत जाणून घ्यायला हवं. आम्ही अमेरिकन बनावटीच्या अत्याधुनिक हत्यारांचा सामना करत आहोत. आमची शस्त्रं म्हणजे पाण्याचे पाइप्स आहेत, इंजिनिअर्सनी त्याचा वापर करून रॉकेट्स बनवले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की..."} {"inputs":"...वृषभाद्री, नारायणाद्री आणि वेंकटाद्री म्हणून ओळखल्या जातात. अंजनाद्री या टेकड्यांचा भाग आहे, ही गोष्ट अंजनेयाचा (हनुमानाचा) जन्म इथे झाला होता ही गोष्ट सिद्ध करेल. आम्ही नेमलेल्या समितीने याचा पूर्ण अभ्यास केला आहे.\" \n\nरेड्डी यांच्यामते तज्ज्ञांच्या समितीकडे ऐतिहासिक पुरावेही आहेत. \"अयोध्येत रामाचं मंदिर बांधलं जात असताना आता हनुमानाचं जन्मस्थळ निश्चित करणं महत्त्वाचं आहे,\" असंही त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.\n\nदुसरीकडे कर्नाटकचं म्हणणं आहे की, उत्तर कर्नाटकातल्या हंपीजवळ अंजेयानाद्री डोंगरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"वाल्मिकी रामायणातल्या किष्किंधा कांडात सुग्रीव अंजनाद्रीवरूनही वानरसेना बोलवून घ्या असं म्हणतात असा उल्लेख आहे. आता हंपी म्हणजेच किष्किंधा आणि तिथेच अंजनाद्री\/अंजेयानाद्री असेल तर तिथून सैन्य का बोलवायचं? सैन्य तर तिथेच असेल ना, म्हणजेच हा अंजनाद्री वेगळा आहे. हा अंजनाद्री म्हणजे सप्तगिरी (तिरुमला डोंगररांगा) मधला डोंगर. याचाच अर्थ हनुमानाचा जन्म सप्तगिरी डोंगररांगांमध्ये झाला होता. पुत्रप्राप्तीसाठी अंजनादेवीने सप्तगिरीत (तिरुमला डोंगररांगा) तप केल्याचाही पुराणात उल्लेख आहे.\"\n\nया दोन जागांव्यतिरिक्त आणखी तिसऱ्या एका जागेची भर या वादात पडली आहे. शिवमोगा जिल्ह्यातल्या रामचंद्रपुरा मठाचे अधिपती राघवेश्वरा भारती यांनी दावा केला आहे की हनुमानाचा जन्म कर्नाटकच्या किनारी भागात गोकर्ण इथे झाला आहे. \n\nते दावा करतात की, वाल्मिकी रामायणातल्या संदर्भांवरून लक्षात येतं की गोकर्ण ही हनुमानाची जन्मभूमी होती तर हंपीजवळचं अंजेयानाद्री कर्मभूमी. वाल्मिकी रामायणात हनुमान स्वतः सीतेला माझी जन्मभूमी गोकर्ण असल्याचं सांगतो असे उल्लेख आहेत, असंही राघवेश्वरा भारती म्हणतात.\n\nअर्थातच आनंदम चिंदबरा हे दावे खोडून काढतात. \"गोकर्ण हनुमानाचं जन्मस्थळ आहे ही चुकीची धारणा आहे. त्या स्वामीजींनी वाल्मिकी रामायणाचा उल्लेख केला आहे. सुंदरकांडात एक श्लोक आहे, ज्यात हनुमान सीतेला म्हणतो, 'अहं केसरिणः क्षेत्रे'. आता हनुमानाचे पिता केसरी गोकर्णचे होते, त्यामुळे त्या स्वामींनी या श्लोकाचा असा अर्थ काढला की हनुमानाने सीतेला सांगितलं मी केसरीच्या क्षेत्राचा आहे. हा अर्थ चुकीचा आहे. \n\nइथे 'क्षेत्रज' या अर्थाने हा शब्द वापरला गेला आहे. आता 'क्षेत्रज म्हणजे काय तर महाभारतात कुंतीला पांडूच्या परवानगीने इतर देवतांपासून पुत्र प्राप्त झाले होते. म्हणजे पांडव हे पांडूचे पुत्र नाहीत तर 'क्षेत्रज'. तसंच अंजनीमातेला वायुदेवापासून हनुमानासारखा पुत्र प्राप्त झाला म्हणून ते केसरीचे 'क्षेत्रज'. मग हनुमानाचा जन्म गोकर्णला झाला असण्याचा प्रश्नच येत नाही.\"\n\nमग नाशिकचा काय संबंध?\n\nराज्य, भौगोलिक प्रदेश आणि याच्या अवतीभवती गुंफलेल्या कथा जरी वेगवेगळ्या असल्या तरी अंजनेरी, अंजनाद्री आणि अंजेयानाद्री तिन्ही ठिकाणांमध्ये समान धागा म्हणजे हनुमानाची आई अंजनीचं नाव.\n\nरमेश पडवळ नाशिकमधले पत्रकार आणि इतिहास अभ्यासक आहेत. त्यांनी नाशिकच्या इतिहासावर पुस्तकंही लिहिली आहेत. या..."} {"inputs":"...वेगवेगळी असते. आई मुलांची काळजी घेऊन, त्यांच्या गरजा पूर्ण करून त्यांच्याशी नातं घट्ट करते. \n\nतर वडील मुलांसोबत खेळून, त्यांच्या मनातल्या गोष्टी जाणून घेऊन त्यांच्याशी नातं जुळवतात. बहुतांश मुलांना धाडस आवडतं. सामान्यपणे आई मुलांशी अशी वागत नाही. मुलं पडतील, त्यांना दुखापत होईल, या भीतीने ती मुलांना फार दंगामस्ती करू देत नाही. \n\nपुरुषांच्या उपस्थितीत मुलांना त्यांना हवं ते करण्याची संधी मिळते आणि ते कसलीही भीती न बाळगता त्यांना आवडतं ते करतात. अशी मुलं अधिक निडर असतात. \n\nOrganisation for Economi... उर्वरित लेख लिहा:","targets":"जगभरात बालसंगोपनाची जबाबदारी ही मोठ्या प्रमाणावर आईच पार पाडत असते. \n\nया कामातही पुरुषांनी स्त्रीच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची वेळ आता आली आहे. हे त्यांच्या मुलांसाठीही फायद्याचं ठरेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...वेडेल्लो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आढळलं होतं. \n\n\"एखाद्या मोकळ्या भागात असलेलं एकटं झाडंही जैवविविधतेसाठी चुंबकासारखं काम करतं. यामुळे अनेक प्राण्यांना किंवा झुडपांना मदत मिळते. म्हणूनच तुरळक असणारी झाडं कापण्याचाही स्थानिक जैवविविधतेवर मोठा परिणाम होऊ शकतो.\" \n\nनैसर्गिक संकटांची मालिका सुरू होईल\n\nयामुळे पृथ्वीच्या वातावरणावरही लघु आणि दीर्घकालीन परिणाम होतील. जलचक्रामध्ये झाडांची भूमिका एखाद्या जैविक पंपासारखी असते. ते जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि त्या पाण्याचं वाफेत रूपांतर करून ते वातावरणात स... उर्वरित लेख लिहा:","targets":"े वाढत असल्याचं प्रेवेडेल्लो आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आणखी एका पाहणीदरम्यान आढळलं होतं. जंगलं आणि खुल्या जागांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावरही संशोधकांना हेच आढळलं होतं. \n\nवातावरणातल्या बदलांमुळे होणारी तापमानवाढ रोखण्यासाठी जगभर झाडांची मदत होते. झाडांच्या खोडांमध्ये कार्बन साठवला जातो आणि वातावरणातला कार्बन डाय ऑक्साईड झाडं शोषून घेतात. एकूण कार्बन उर्त्सजनापैकी 13% हे जंगलतोडीमुळे होत असल्याचं आयपीसीसीने ऑगस्टमध्ये छापलेल्या अहवालात म्हटलंय. तर जमिनीच्या वापरात झालेल्या बदलांमुळे 23% कार्बन उत्सर्जन होतं. \n\nजर जगातली सगळी झाडं नष्टं झाली तर जिथे आधी झाडं होती ते भाग \"वातावरणामधल्या कार्बन उत्सर्जनाचा स्त्रोत बनतील\" असं युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियाचे पर्यावरण शास्त्राचे प्राध्यापक पाओलो डीओडोरिको म्हणतात. \n\n'कार्बनचं प्रमाण वाढेल'\n\nहळुहळू वातावरणामध्ये 450 गिगाटन कार्बन सोडला जाईल असा क्रोअदर यांचा अंदाज आहे. माणसाने आतापर्यंत केलेल्या उत्सर्जनाच्या हे प्रमाण दुप्पट आहे. लहान झुडपं आणि गवत काही काळ याला प्रतिरोध करण्याचा प्रयत्न करतील. लहान झुडपं मोठ्या झाडांपेक्षा जास्त वेगाने जरी कार्बन शोषून घेत असली तरी ती तितक्याच वेगाने कार्बन सोडूनही देतात. अशा परिस्थितीत कदाचित काही दशकांनंतर या झुडपांना वाढतं तापमान रोखणं शक्य होणार नाही. \n\n\"तुम्ही कुठे आहात यावर हा कालावधी अवलंबून आहे. कारण कुजण्याची प्रक्रिया ही उष्णकटिबंधामध्ये आर्क्टिकपेक्षा जास्त वेगाने होते. पण एकदा कार्बन डायऑक्साईड वातावरणात आला तर तो कुठून आलाय याने काही फरक पडत नाही,\" डीओडोरिको म्हणतात. \n\nकुजण्याच्या प्रक्रियेमुळे कार्बनचा धोका वाढेल. यातला कार्बन मोठ्या प्रमाणात समुद्रात मिसळेल. याने समुद्राच्या पाण्यातल्या आम्लाचं (Acid) प्रमाण वाढेल आणि जेलीफिश सोडून इतर सर्व जीव मारले जातील. \n\nभयंकर ग्लोबल वॉर्मिग होण्याआधीच मानवजातीला याचा त्रास व्हायला लागेल. वाढलेली उष्णता, बिघडलेलं जल-चक्र आणि सावली नसण्याचा भयंकर परिणाम कोट्यवधी माणसं आणि जनावरांवर होईल. \n\nसध्या जगामधली 1.6 बिलियन माणसं ही त्यांच्या उपजीविकेसाठी, अन्नासाठी आणि औषधांसाठी निसर्गावर अवलंबून आहेत. या सगळ्यांना गरिबी आणि मृत्यूला सामोरं जावं लागेल. जळण उपलब्ध नसल्याने अन्न शिजवण्यासाठी वा घरात ऊब निर्माण करणं लोकांना शक्य होणार नाही. \n\n'अर्थव्यवस्था कोलमडेल'\n\nजगभरामध्ये ज्यांचं काम..."} {"inputs":"...वेळ काय होतंय मला कळलंच नाही. माझ्या डोळ्यासमोर पूल तुटला. माझ्यासमोरच्या गाड्या कोसळणाऱ्या पुलासह खाली पडू लागल्या'.\n\nपूल असा कोसळला\n\n'मी तात्काळ ब्रेक लावून गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुढे रस्ताच उरला नसल्याचं लक्षात आलं. माझी गाडी हवेत तरंगू लागली होती. मी खाली पडण्याच्या बेतात होतो. स्टिअरिंग व्हीलवरचे हात काढून घेतले आणि मी मरतोय असं जोराने ओरडू लागल्याचं माझ्या लक्षात आहे. हे सगळं अवघ्या काही सेकंदात घडलं.\n\n मला घाबरून जायला देखील वेळ मिळाला नाही. माणूस किती असहाय्य होऊ शकतो हे म... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हा मी अपघाताचे फोटो पाहिले तेव्हा कोणीतरी गंमत करत आहे असं मला सुरुवातीला वाटलं. मी लहानपणापासून या पुलाला पाहते आहे. तो पूल माझ्या मित्रासारखा होता. माझा मित्र कोणाच्या मृत्यूचं कारण कसं काय होऊ शकतं? असं ऐना रीटा सर्टो म्हणाल्या. \n\nवास्तूरचनाकार प्रोफेसर कार्मेलो जेन्टाइल इटलीपासून हजार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या युनानमध्ये सुट्यांचा आनंद घेत होते. त्यांना भावाकडून या अपघाताविषयी कळलं. \n\nप्रोफेसर कार्मेलो जेन्टाइल\n\n'भावाचा मेसेज वाचून मी सुन्न झालो. 20 मिनिटं काय झालं आहे त्यावर विश्वासच बसला नाही. माझं डोकं काम करेनासं झालं'. \n\nवर्षभरापूर्वीच मिलान पॉलिटेक्निकमध्ये आपल्या टीमसह ते याच पुलाच्या जीर्णोद्धाराची योजना तयार करत होते. काम सप्टेंबरमध्ये सुरू होणार होतं, म्हणजे पूल पडला त्याच्या महिनाभरानंतर.\n\nपुलाची मजबूती मोजण्यासाठी आम्ही सेन्सर्सचा वापर केला होता. पुलाचा जो भाग पडला त्यामध्ये तांत्रिक अडचणी होत्या. \n\nपरीक्षण करताना जी गोष्ट सर्वसामान्य नाही, किंवा निर्धारित वेळेपेक्षा तारीख उलटून गेली आहे त्याचा सखोल अभ्यास करतो. जेवढं लवकरात लवकर काम सुरू करता येईल तेवढं सुरू करतो. \n\nपुलाची स्थिती काय याची नियमित देखरेख केली जात होती असं पुलाची जबाबदारी असणाऱ्या ऑटोस्ट्रेड कंपनीचं म्हणणं आहे. ठराविक टप्प्याने पुलाची तपासणीही केली जात होती. परंतु कोणत्याही तपासणीत पुलाला तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे असं स्पष्ट झालं नाही. \n\nमोरांडी पूल असा दिसायचा\n\nजेन्टाइलने आपला अहवाल एसपीए इंजिनियरिंगकडे सोपवला. एसपीए ऑटोस्ट्रेडची सबसिडिअरी कंपनी आहे. हीच कंपनी पुलासंदर्भात निर्णयांची अंमलबजावणी करते. \n\nत्यांनी मला आणखी तपासणी करायला सांगितली असती तर कदाचित मी समस्येच्या मुळापर्यंत गेलो असतो. कदाचित तपासणीला सुरुवात केल्या केल्या समस्या लक्षात आली असती. यासंदर्भात मी तपशीलात न्यायाधीशांसमोर गोष्टी मांडू शकलो असतो. सुरक्षेच्या कारणास्तव पुलावरची वाहतूक थांबवू शकलो असतो. \n\nडेप्युटी अभियोजक पाओलो डी ओवेतियो आणि त्यांच्या चमूने अपघाताशी संबंधित सगळे पुरावे एकत्र केले. आता हे पुरावे न्यायाधीशांसमोर सादर केले जाणार आहेत. यासंदर्भात त्यांनी अधिकारी ते इंजिनियर आणि तंत्रज्ञ अशा 80हून अधिक लोकांच्या भूमिकेची तपासणी करणार आहेत. \n\nपूल तुटणार आहे हे ऑटोस्ट्रेड कंपनीला माहिती होतं असं डीओवेतिया म्हणत नाहीत.\n\nपाओलो डीओवितियो\n\nपुलाच्या..."} {"inputs":"...वेळी CT स्कॅन केल्यानंतर रुग्ण पॉझिटिव्ह आढळून येतो. याचं काय कारणं आहे?\n\nव्हायरोलॉजिस्ट विद्या अरंकल म्हणतात, \"याची दोन कारणं असू शकतात. पहिलं कारण म्हणजे व्हायरसच्या संरचनेत सातत्याने बदल होत आहे. त्यामुळे सध्याची कोरोना चाचणी नव्या व्हायरसची ओळख पटवू शकत नाही. तसंच व्हायरस अत्यंत कमी प्रमाणात असल्यामुळेही रिपोर्ट निगेटिव्ह येऊ शकतो.\n\nडॉ. गौतम वानखेडे म्हणतात, \"याची अनेक कारणं असू शकतात. सँपल योग्य पद्धतीने घेतला नाही, योग्यरित्या त्याची वाहतूक झाली नाही, केमिकल मिळालं नाही. चाचणी करताना ऑटोमे... उर्वरित लेख लिहा:","targets":"करू शकतो, हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह यांच्यावरच जास्त लक्ष द्यावं लागेल. पण वैद्यकीय परिभाषेत CT व्हॅल्यूला एक वेगळं महत्त्वं आहे. यामुळे डॉक्टरांना परिस्थिती समजून घेण्यासाठी चांगली मदत होऊ शकते, हेही तितकंच खरं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...व्यक्ती ( चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि गट ड कर्मचारी वगळून)\n\n8. रजिस्टर्ड डॉक्टर, वकील, सीए, इंजिनियर, CA आणि आर्किटेक्ट\n\nतसंच एका कुटंबातल्या एकपेक्षा जास्त व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. लाभार्थ्यांच्या नावावर शेतजमीन असणं आवश्यक आहे. \n\nलाभार्थ्यांच्या पडताळणीत असं लक्षात आलं की एकाच कुटुंबातले नवरा-बायको, शासकीय कर्मचारी किंवा जमीन नावावर नसलेल्या अनेक अपात्र व्यक्तींनी या योजनेचे पैसै लाटले आहेत. \n\nहा घोटाळा नक्की झाला कसा? \n\nकोणत्याही गावात या योजनेला पात्र असणाऱ्या लोकांची यादी करून त... उर्वरित लेख लिहा:","targets":"अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे हेही स्पष्ट केलं आहे. \n\nयात कोणी सरकारी कर्मचारी दोषी आढळले तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असंही धीरज कुमार यांनी स्पष्ट केलं. \n\nतामिळानाडूत काय घडलं? \n\nऑगस्ट महिन्यात या लाभार्थ्यांची संख्या प्रमाणापेक्षा जास्त वाढल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. त्यानंतर जवळपास 100 कोटींचा घोटाळा झाल्याचं तसंच यात अनेक सरकारी अधिकारी सामील असल्याचं समोर आलं. 18 दलालांना अटक झाली आहे, या योजनेशी संबधित 80 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे तर 32 अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली आहे. \n\nभाजपने याविरोधात तामिळनाडूनतल्या अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलनं केली. \"ज्या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांचं भलं झालं त्याचा गैरफायदा काही लोकांनी घेतला. ही फार वाईट गोष्ट आहे. त्यामुळे आता आम्ही एक कमिटी स्थापन करून प्रत्येक जिल्ह्यातल्या लाभार्थ्यांची छाननी करणार आहोत,\" तामिळनाडू भाजप नेते नागराजन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nया घोटाळ्याच्या विरोधात आता तामिळनाडूनतल्या शेतकरी संघटनाही आवाज उठवत आहेत. \n\nपीएम किसान योजना म्हणजे नक्की काय? \n\nPM- Kisan म्हणजेच पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना 1 डिसेंबर 2018पासून देशात लागू करण्यात आली. \n\nया योजनअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम वर्षाला 2000 च्या तीन हप्त्यात दिली जाते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...व्यवस्थेचे वर्णनही कर्णिक यांनी केलं होतं. या सर्व अनुभवावर आधारित त्यांचं 'जैतापूरची बत्ती' हे पुस्तक प्रसिद्ध झालं होतं.\n\n'जैतापूर' विरोधात रत्नागिरीमध्ये झालेली दगडफेक\n\nकोकणात प्रकल्पांना होणारे विरोध आणि रोजगाराविना होणारं कोकणाचं नुकसान यावर कर्णिक यांनी बीबीसीकडे मत मांडलं. ते म्हणाले, \"कोकणचा माणूस मूळचा श्रम करणारा आणि बुद्धिमान आहे. गेली शेकडो वर्षं दारिद्र्यात राहिल्यामुळं त्याचं पोट कधीच भरलं नाही. इथलं राजकारणही धारदार आहे. प्रकल्पांबद्दल निर्माण केलेले गैरसमज आणि संशयांमुळं अनेक प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्री जयराम रमेश यांनी सांगितल्यावर मला फक्त रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्याचे नकाशे मिळाले. रत्नागिरी जिल्ह्यात आधीच प्रदूषण भरपूर आहे. त्यात या प्रकल्पामुळे प्रदूषणाची वाढ नको.\"\n\n\"रत्नागिरीच्या समुद्रातील पाण्यात प्रदूषण झाल्यामुळं मासेमारीवर परिणाम होईल तसंच जमिनीही नष्ट होतील. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तींनंतर स्थानिक ग्रामपंचायती आणि नगरपंचायतींना आपल्याला कसला विकास हवा आहे, हे सांगण्याचा अधिकार आहे. त्यामुळं असे प्रकल्प लादणं घटनाविरोधीही ठरतं,\" असंही गाडगीळ म्हणाले.\n\n'लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवलं पाहिजे'\n\nलेखक आणि शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी 'समग्र माते नर्मदे' पुस्तकाद्वारे मोठ्या प्रकल्पांच्या गरजेवर आणि त्यासंबंधी घटनांवर भाष्य केलं आहे. \n\nडॉ. दाभोळकर यांनी बीबीसी मराठीशी साधलेल्या संवादात म्हणाले, \"लोकांपर्यंत विज्ञान पोहोचवलंच जात नाही. प्लास्टिक बंदीचा कायदा आपल्याकडे प्लास्टिकच्याच पेनाने सही करूनच केला जातो. संपूर्ण समाजाला अज्ञानात ठेवलं जातं. अशा प्रकल्पांना यश येत नाही, यामागे आपलं प्रशासकीय कौशल्य कमी असणं, हे कारण मला वाटतं.\"\n\nडॉ. दाभोळकर म्हणतात, \"सरकारने एखाद्या जागी थेट जाऊन प्रकल्प सुरू करण्याऐवजी तीन ते चार संभाव्य जागांची आखणी करायला हवी. तिथे जाऊन स्थानिकांना व्यवस्थित आणि स्वच्छपणे कार्यक्रम सांगायला पाहिजे. मग मतदान घेऊन जिथे 80 टक्के लोक पसंती देतील तिथे प्रकल्प उभे करू असं सांगितलं पाहिजे. त्यांना किती मोबदला मिळेल हे सांगितलं पाहिजे.\"\n\n'निसर्ग नासवून कोकणचा कॅलिफोर्निया कसा होणार?'\n\nनाणार, जैतापूर आणि इतर उद्योगांना विरोध होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पर्यावरणाची होणारी संभाव्य हानी. विविध आंदोलकांनी या प्रकल्पांना विरोध दर्शवलेला आहे.\n\nरायगडमधील SEZ प्रकल्पांमध्ये जमिनी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या बाजूने आंदोलन उभ्या करणाऱ्या आंदोलक उल्का महाजन यांच्या मते उद्योगांमध्ये जमीन गमावणाऱ्यांना एकदा जमीन गेल्यावर काहीच मिळत नाही.\n\nरायगडमधील SEZ विरोधात पेण तालुक्यातील लोकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अडवली होती.\n\nत्या सांगतात, \"पेट्रोकेमिकल उद्योगांनी आतापर्यंत कोकणातील खाड्या आणि निसर्ग नासवला आहेच, त्यात या प्रकल्पांची भर पडणार. कोकणाची वाट लावल्यावर कोकणचा कॅलिफोर्निया करू या घोषणेला काय अर्थ उरणार आहे? कोकणचं वैभव वाचविण्यासाठीच लोक रस्त्यावर उतरले आहेत.\"\n\n\"SEZच्या..."} {"inputs":"...व्यावसायीकरण रोखण्यासाठी धार्मिक पुतळ्यांच्या उभारणीवर निर्बंध घालावेत, असे आदेश दिले होते. \n\nधर्मांचं चिनीकरण\n\nहे निर्बंध असताना दुसरीकडे सरकारची धर्मांचं चिनीकरण होण्यासाठी नवे नियमही अंमलात येत आहेत.\n\nफेब्रुवारी महिन्यात चीनमध्ये धार्मिक घडामोडी नियमन कायद्यात सुधारणा करण्यात आली. यावर परेदशातील मानवी हक्कांवर काम करणाऱ्या संस्थांनी चिंता व्यक्त केली होती. \n\nबेकायदेशीर धार्मिक हालचालींमध्ये धार्मिक घडमोडींवर ऑनलाईन चर्चा करण्याचाही समावेश आहे. परदेशी नागरिकांच्या धार्मिक हालचालींबद्दलचा कायद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा वाढत आहे, असं म्हटलं आहे. \n\n(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्या आणि घटनांचे विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...व्लादिमीर पुतिन यांची इच्छा होती आणि म्हणून जनरल सुलेमानी यांनी कसं इराणला सीरियाच्या युद्धात उतरवलं याबद्दल ते सांगतात. \n\nसुलेमानींनी इराणची सरकारी विमान कंपनी - इराण एअरच्या विमानांचा वापर सीरियामध्ये सैन्य नेण्यासाठीच्या उड्डाणांसाठी केल्याची तक्रारही ते करतात. असं करणं धोक्याचं होतंच पण इराणच्या प्रतिष्ठेसाठीही चांगलं नसल्याचं ते म्हणतात. \n\nइराणने प्रवासी विमानांचा वापर गोळाबार करण्यासाठी आणि जवानांची ने आण करण्यासाठी केल्याचा आरोप करणाऱ्या बातम्या पूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. इराणच्या परर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्यूशनरी गार्ड्सच्या कमांडर्सनी आपल्यावर दबाव आणल्याचं परराष्ट्र मंत्री जरीफ यांनी म्हटलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...व्हायरल झाला होता. धोका पत्करून सेल्फी काढल्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर, अमृता फडणवीस यांनी \"कोणाला मी चूक केली असं वाटत असेल तर माफी मागते,\" असं वक्तव्य केलं होतं. \n\n\"मुंबई सुरक्षित नाही- अमृता फडणवीस\"\n\nयाच वर्षी 3 ऑगस्ट 2020 ला अमृता फडणवीस त्यांच्या सुशांत सिंह राजपूत प्रकरणी केलेल्या वक्तव्यानंतर नेटिझन्सच्या टीकेच्या धनी ठरल्या. \n\n\"ज्या परिस्थितीत सुशांत सिंह राजपूत प्रकरण हाताळलं जात आहे. मला वाटतं मुंबई माणूसकी विसरली आहे. या शहरात निष्पाप आणि स्वाभिमानी लोकां... उर्वरित लेख लिहा:","targets":"कीचं आहे.\" \n\nपण, अमृता फडणवीसांना यांना ट्रोल का केलं जातं. याबाबत त्या म्हणतात, \"प्रसिद्धी झोतात रहाण्यासाठी आणि लोकांचं लक्ष आकर्षित करण्यासाठी त्या अशी वक्तव्य करतात. मुंबई असुरक्षित आहे असं म्हणत त्यांनी मुंबई पोलिसांवर अनेक आरोप केले. त्यामुळे या आधीदेखील अनेक मुद्यांवरून त्यांनी अशी वक्तव्य केली आहेत ज्यामुळे त्या ट्रोल झाल्यात.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...व्हावं म्हणून हे करतोय की इतर कुणाच्या सांगण्यामुळे हे करतोय? इतरांच्या मुलांची लग्नं झाली आहेत म्हणून आपण आग्रह करतोय का याचाही त्यांनी विचार करावा\", क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तेजस्विनी भावे सांगतात.\n\nकुणाच्यातरी आग्रहाला बळी पडून लग्नाला होकार दिल्यामुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम पाहायला मिळाल्याचं तेजस्विनी सांगतात. \n\nAnxiety- म्हणजे सतत चिंता वाटणं हे त्याचं एक उदाहरण झालं. याची परिणती पुढे अनेक गोष्टींमध्ये होऊ शकते. आत्मविश्वास गमावणं, आपण घेत असलेल्या प्रत्येक निर्णयाबद्दल शंका वाटणं, काही टोक... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारण नंतर आरोग्याशी निगडित समस्या उद्भवतात. या सगळ्याबद्दल कुटुंबातल्या सदस्यांचं एकमेकांशी बोलणं झालं पाहिजे.\"\n\nमुळात लग्न करण्यामागचं कारण, लग्नसंस्थेवरचा विश्वास, लिव्ह-इन रिलेशनशिप, समलैंगिक संबंध, पालकांची आणि मुलांची परस्परांच्या जीवनशैली आणि विचारसरणीबद्दल असलेली समज आणि ते स्वीकारण्याची तयारी या आणि इतरही अनेक घटकांचा या निर्णयावर खोलवर परिणाम होतो. \n\nअलिकडे, मुख्यतः मोठ्या शहरांमध्ये लग्नापूर्वी दोन्ही कुटुबांनी एकत्रितपणे 'प्री-वेडिंग काउन्सिलिंग' करून घेण्याचाही प्रघात दिसतोय. परस्परांकडून असलेल्या अपेक्षा, दोन्ही कुटुंबांचं एकमेकांशी किती जुळतंय, विचारधारा याबद्दल सविस्तर चर्चा केली जाते. यानंतरच लग्नाबद्दलचा अंतिम निर्णय घेतला जातो.\n\nहा लेख लिहीण्यापूर्वी मी याबद्दलचे अनुभव विचारण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली होती. याला अनेकांनी वैयक्तिकरीत्या प्रतिसाद दिला. कुणी घरच्यांना घाई झाल्याची तक्रार केली तर कुणी आपल्याला आपली 'स्पेस' मिळत नसल्याचं म्हटलं.\n\nपुढे सगळं व्यवस्थित होतं; क्वचितच गोष्टी बिघडतात, जुळवून घेता आलं पाहिजे असा सूर काही ज्येष्ठांनी लावला. दोन्ही बाजूंचे काही अगदी रास्त मुद्दे आहेत. पण हे सगळं ऐकत असताना एक प्रश्न पडला तो आपल्या सगळ्यांना पडतो का याचा विचार आपणच करायला हवा. \n\nएखाद्यासाठी 'दो जिस्म एक जान', 'नाती वरती जुळतात पण गाठी खाली पडतात', 'दोन जीवांचं मीलन' चे गुलाबी बेत आखताना त्या दोन्ही जीवांच्या मानसिक आरोग्याबद्दल आपण विचार करतोय का? 'हॅपी मॅरिड लाईफ'च्या शुभेच्छा लवकर देता याव्या म्हणून आपण त्यांचा 'हॅपिनेस' हिरावून घेत नाही आहोत ना?\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...व्हेन्यू मॉडेल तयार होऊ शकलेलं नाही. पत्रकारांना मिळणारा पगार, सुटट्या, कामाच्या ठिकाणी मिळणाऱ्या सोयीसुविधा हे नीट असेल तर 70 टक्के पत्रकार चांगलं काम करतील. परंतु दुर्देवाने तसं होत नाही. पत्रकारांना घर चालवायचं असतं. तेही अवघड होऊन जातं. यातूनच पत्रकार आणि राजकीय नेत्यांचं साटंलोटं होतं. त्यांच्यांविरुद्ध बातम्या दिल्याच जात नाहीत'', असं त्यांनी सांगितलं. \n\n'प्रिंट-टीव्ही-डिजिटलमधल्या सीमारेषा धूसर'\n\n\"सध्याच्या काळात प्रिंट-टीव्ही डिजिटल हे भेद तितके काटेकोर राहिले आहेत असं मला वाटत नाही. आत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आव्हान आहे. \n\nमाध्यमांची बाजारपेठ प्रचंड आहे.\n\n\"यातूनच वर्तमानपत्रासमोर दुसरी अडचण निर्माण झालीये, ती म्हणजे अनेकदा आल्याला सरकारी निर्बंधांचा फटका बसू नये म्हणून मालकही सरकारला न दुखावण्याची सावध भूमिका घेतात. खरं तर Anti establishment हेच पत्रकारांचं काम आहे. पण आता त्यापद्धतीचं Freedom of Press राहिलेलं नाही. आर्थिक कारणांमुळे जास्तीत जास्त महसूल मिळवणं हे आता वर्तमानपत्रांचं उद्दिष्ट झालं आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रबोधनाचं साधन ते मार्केटिंगचं माध्यम असं वर्तमानपत्रांचं स्वरुप झालं आहे,\" असंही राही भिडे यांनी म्हटलं.\n\nप्रिंट माध्यमांच्या भविष्याबद्दल मात्र राही भिडे यांनी फारसं सकारात्मक मत व्यक्त केलं नाही.\n\nसुरुवातीला प्रिंट माध्यमांसमोर इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आव्हान होतं. पण इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या आगमनानंतर वर्तमानपत्रांनी स्वतःला बदललं. पण आता डिजिटल मीडिया, सोशल मीडिया वेगानं वाढत आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे छापून वर्तमानपत्रं विकणं कठीण झालं आहे. त्यामुळे सध्याच्या काळात प्रिंट मीडियाचं भविष्य हे फारसं आशादायक नसल्याचं राही भिडे यांनी म्हटलं.\n\n'भूमिकांसाठी किंमत मोजायची तयारी हवी'\n\nसध्याच्या राजकीय परिस्थितीमधील पत्रकारांची भूमिका ही सध्या काळजीचा विषय असल्याचं मत 'मॅक्स महाराष्ट्र'चे एडिटर रवी आंबेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं.\n\n\"सध्या पत्रकारांमध्ये वैचारिक आणि राजकीय पातळीवर विविध गट पहायला मिळतात. पत्रकारिता हा तसा वैचारिक प्रांत असल्याने ते स्वाभाविकच आहे. पण आता त्याला पक्षीय अभिनिवेशही जडला आहे. देशाची लोकशाही आणि सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता याबाबतीतली पत्रकारांची 'भक्तिमय' मतं हा सर्वांत मोठा धोका मला येत्या काळात दिसतोय,\" असं रवी आंबेकर यांनी म्हटलं.\n\nभारतीय माध्यमांची स्थिती\n\nदुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मतप्रदर्शन. बातमीतली वस्तुनिष्ठता हरवली आहे. डेटा जर्नालिझम आणि शोधपत्रकारिता ही मराठी पत्रकारितेत अभावानेच दिसतीये. येत्या काळात पत्रकारांमध्ये हे स्कील तयार करण्याची गरज असल्याचीही भूमिका रवी आंबेकर यांनी मांडली.\n\n\"प्रिंट, रेडिओ, टीव्ही, डिजिटल, पॉडकास्ट अशी अनेक माध्यमं आली, येत राहतील. पण बदलणार नाही तो कन्टेन्ट. कन्टेन्टचा फॉर्म बदलत राहणार आहे. मराठी पत्रकारितेनं नवीन प्रवाह आत्मसात करायला हवेत. नवनवीन माहिती, तिचा वेग आणि दृष्टिकोन आत्मसात करायला..."} {"inputs":"...श घेणारी ती एकमेव मुलगी होती.\n\nक्रिकेट करिअरचा श्रीगणेशा\n\nस्थळेकर यांच्या क्रिकेट करिअरची सुरुवात त्याकाळातल्या इतर मुलींप्रमाणेच झाली. म्हणजे मुलांसोबत क्रिकेट खेळून. शिवाय, महिलासुद्धा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात, हे त्यांच्या गावीही नव्हतं.\n\nवयाच्या 13 वर्षी त्यांना गार्डन वुमेन्स क्रिकेट क्लबमध्ये दाखल झाल्या. त्यावेळी त्यांना कळलं की मुलीसुद्धा देशासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकतात. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत लिसा स्थळेकर म्हणाल्या होत्या, \"त्याकाळी महिला क्रिकेटचे सामने टिव्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"निंग सुरू केली आहे.\n\nलिसा स्थळेकर\n\nहॉल ऑफ फेममध्ये लिसा स्थळेकर यांच्यासोबतच दोन पुरूष खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे - जहीर अब्बास आणि जॅक कॅलिस.\n\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी तिघांचही अभिनंदन केलं आहे. याविषयी केलेल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, \"खेळ... सीमेची बंधन मोडून जगाला एकत्र आणू शकतो आणि तुम्ही सर्वांनीच यात तुमचं योगदान दिलं आहे.\"\n\nया प्रसंगी ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाने लिसा स्थळेकर यांच्या क्रिकेटच्या आठवणीही ताज्या केल्या.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...श घेतला. \n\nफिलीप कणखर, स्वतंत्र आणि सक्षम होते. त्यांनी तसंच असणं अपेक्षित होतं. \n\nगोर्डोनस्टॉनमध्ये सामूहिक सेवा, सांघिक काम, वैयक्तिक जबाबदारी यांची चांगली शिकवण दिली जात असे. \n\nयाच ठिकाणी फिलीप यांच्या मनात समुद्राविषयी प्रचंड प्रेम आणि कुतूहल निर्माण झालं. \n\nआयुष्य विलक्षण पद्धतीने जगलं पाहिजे, असं फिलीप यांचं मत होतं. त्याचंच प्रतिबिंब त्यांच्या अनेक भाषणांमधून दिसून येत असे. \n\nस्वातंत्र्याचं सार म्हणजे शिस्त आणि संयम अशी व्याख्या त्यांनी केली होती. 1958 मध्ये घानामध्ये केलेल्या एका भाषणात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांच्यात नैसर्गिकपणेच होतं. \n\nएकदा प्रिन्स फिलीप यांची प्रशंसा करत गॉर्डनस्टोन शाळेचे मुख्याध्यापक कुर्त हान मुख्याध्यपकांना आदरपूर्वक लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, \"जेव्हा वेळ येईल तेव्हा मी कुठल्याही व्यवसाय-नोकरीत स्वतःचं कौशल्य सिद्ध करत तुमचं नाव मोठं करेन.\" \n\nहुशार आणि महत्त्वाकांक्षी अशा या तरुण अधिकाऱ्याबाबत इतरांची प्रतिक्रिया वेगवेगळी होती. ज्यावेळी फिलीप यांच्याकडे अधिकार आले. त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना अतिशय कठोरपणे हातळलं. चूक केलेल्या व्यक्तीबद्दल ते असहिष्णू होते, असं एका लेखकाने लिहिलं आहे. \n\n'एक तर मी जीव देईन किंवा फिलीप यांच्या हाताखाली पुन्हा काम करेन', असं एका अधिकाऱ्याने लेखकाशी बोलताना म्हटल्याचं त्यांनी सांगितलं आहे. \n\nडार्टमाऊंटमध्ये 1939 साली युद्धाचे स्पष्ट संकेत दिसू लागले होते. त्यावेळी नशीबाने ते नौदलात आले. आधीपासूनच ते समुद्राच्या प्रेमात होते. समुद्राचं वागणं असाधारण असतं, असं ते नेहमी म्हणत असत. पण समुद्रातलं खरं युद्ध अद्याप बाकी होतं. \n\nकिंग जॉर्ज पाचवे नेवल कॉलेजच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांच्यासोबत फिलीप यांचे काका त्यांच्यासोबत होते. तसंच किंग जॉर्ज यांची मुलगी राजकन्या एलिझाबेथ हीसुद्धा तिथे आली होती. फिलीप यांना त्यांची काळजी घेण्यास सांगण्यात आलं.\n\nराजकन्या एलिझाबेथ यांच्यावर फिलीप यांचा प्रभाव पडला. ते तरूण होते, आकर्षक आणि आत्मविश्वासाने भरलेले होते. त्यांच्यात राजघराण्याचं रक्त होतं. एलिझाबेथ यासुद्धा सुंदर होत्या, थोड्या बुजऱ्या स्वभावाच्या थोड्याशा गंभीर अशा होत्या. प्रिन्स फिलीप त्यावेळी राजकन्या एलिझाबेथ यांच्याकडे आकर्षित झाले. \n\nपण यामुळे त्यांच्या दोन आवडत्या गोष्टींची एकमेकांशी स्पर्धा होणार असल्याची त्यांना तेव्हा कल्पना होती का? आपल्याला समुद्र आणि सुंदर तरुणींपासून दूर जावं लागेल याची त्यांना कल्पना होती का? 1948 मध्ये त्यांचा विवाह झाल्यानंतर पुढचा काही काळ या दोन्ही गोष्टी त्यांना करता आल्या. \n\nनवविवाहित तरुण म्हणून माल्टामध्ये राहताना त्यांना अत्यंत प्रिय असणारी गोष्ट त्यांच्याकडे होती - बोटीचं नेतृत्त्वं. सगळ्यांपासून दूर माल्टामध्ये त्यांनी 2 वर्षं घालवली. पण किंग जॉर्ज (सहावे) यांचं आजारपण आणि त्यानंतर त्यांच्या अकाली निधनाने या सगळ्या गोष्टी संपुष्टात आल्या. \n\nकिंग जॉर्ज (सहावे) यांच्या निधनाची बातमी सांगितल्यानंतर आता पुढे काय होणार आहे,..."} {"inputs":"...शक महेश भट्ट यांनी एकदा म्हटलं होतं, \"सिनेमाचा रीलिज जवळ आला की दिग्दर्शक अगदी अवघड परिस्थितीत असतो. तुम्ही त्याला ब्लॅकमेल करून झुकायला लावू शकता.\" पंतप्रधान मोदींनी स्वतः मात्र बॉलिवुडमध्ये अनेकदा स्वारस्य घेतलं असून अनेक अभिनेते आणि दिग्दर्शकांसोबत सेल्फीही काढले आहेत. \n\nमग आता दीपिका पदुकोणच्या कृतीमुळे काही बदल घडेल का? यामुळे बॉलिवुडचे 'ए-लिस्टर' म्हटले जाणारे भूमिका घेऊन आपली मतं मांडण्यास प्रवृत्त होतील का? भारतामध्ये मोदी सरकारच्या विरोधातली विद्यार्थ्यांची निदर्शनं ही महत्त्वाची आहेत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"विरोधात असणारे आणि देशभक्त.\"\n\nदेशामध्ये जे काही सुरू आहे त्याने आपल्याला दुःख होत असल्याचं जेएनयूच्या विद्यार्थ्यांची भेट घेण्यापूर्वी दीपिका पदुकोणने एका माध्यमाशी बोलताना म्हटलं होतं. \n\n\"मला या सगळ्यामुळे दुःख होतं. आणि हे सगळं सर्रासपणे घडणं नेहमीचं होणार नाही अशी आशा आहे. देशाची निर्मिती या विचारांवर झाली नव्हती,\" तिने म्हटलं होतं. सेलिब्रिटींच्या राजकीय भूमिकांविषयी टीका करणं सोपं आहे. पण दीपिका मनापासून बोलत असल्याचं वाटत होतं. चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता म्हणतात, \"मला वाटतं ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. अशी भूमिका घेतल्याचा परिणाम काय असू शकतो हे तिला माहित आहे. पण तरीही तिने पवित्रा घेतला आणि अनेक गोष्टी पणाला लावल्या. यातून पुढे काय होईल, हे कोणाला माहित? आता आणखी इतर स्टार्सही बोलणार का?\"\n\nकाळच याचं उत्तर देईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...शकतं याचा अंदाज दिल्ली पोलिसांना आला नाही का?\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या दौऱ्यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या गुप्तचर विभागाला याबद्दल लक्षात येऊ नये?\n\nपोलिसांना कारवाईचे आदेशच मिळाले नाहीत, नाहीतर जमावाने रॉडने लोकांना मारण्याची किंवा पिस्तूल उगारण्याची हिंमतच केली नसती असा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. \n\nजामिया प्रकरणाप्रमाणे यावेळीही दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. दिल्ली पोलिसांनी बळाचा वापर केला नाही. यासंदर्भात आम्ही माजी अधिकाऱ्यांशी चर्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"न वेळेआधीच खबरदारीचा उपाय केला जातो. \n\nदिल्लीच्या बाबतीत प्रतिबंधात्मक कारवाई कमी पडली आहे. रिअॅक्टिव्ह पोलिसिंगही कमी पडलं आहे.\" \n\nनीरज कुमार, दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त \n\nते सांगतात,\n\n\"दिल्लीत हिंसाचार-आगीचे प्रकार घडू शकतात याची माहिती दिल्ली पोलिसांना असते. मात्र मोठ्या प्रमाणावर दंगली होतात. \n\nसंपूर्ण शहरात कायद्याविरोधी वातावरण तयार झालं आहे. त्याचा गैरफायदा अनेकजण घेऊ इच्छित आहेत. यामध्ये राजकीय पक्ष, भारताविरुद्ध काम करणाऱ्या संघटनांचा समावेश आहे. \n\nदिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह\n\nअशावेळी हिंसा होणाऱ्या प्रत्येक ठिकाणी तुकडी पाठवून गोष्टी नियंत्रणात आणणं कठीण असतं. म्हणूनच मी यासाठी पोलिसांना जबाबदार धरणार नाही. \n\nपोलिसांनी घटना समजल्यानंतर जी कारवाई केली ती कठोरतेने कारवाई करायला हवी होती. तसं झालं की नाही, टीव्हीवर जे दिसलं त्याआधारे नाही असंच उत्तर आहे. \n\nपोलीस यंत्रणेला आणखी मजबूत आणि कार्यक्षम करावं ही गोष्ट नेहमीच विचाराधीन राहील. मात्र हिंसाचार रोखण्यात पोलिसांना अपयश आलं तर ते त्यांचं अपयश मानलं जाईल. \n\nदिल्ली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असतील तर त्यामुळे यंत्रणेत सुधारणा होऊ नये असं काहीच नाही. त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा व्हायला हवी होती. \n\nदिल्लीतलं दृश्य\n\nउदाहरण म्हणून उत्तर प्रदेश किंवा अन्य कोणत्याही राज्यांच्या पोलीस यंत्रणेकडे नजर टाकली तर ही गोष्ट लक्षात येते. दिल्लीच्या लोकांचं हे नशीब आहे की दिल्ली पोलीस राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाहीत, केंद्राच्या अंतर्गत काम करतात. \n\nसंपूर्ण देश सोडून राजधानी दिल्लीतल्या पोलिसांकडे बघावं एवढा वेळ केंद्र सरकारकडे नाही. राज्य सरकारांकडून पोलिसांचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...शन केलं आहे. त्या सांगतात, की त्यांच्या रुग्णांमध्ये बरेचदा व्यायामाचा अतिरेक आढळून येतो.\n\nस्ट्रेस फ्रॅक्चर्स, त्वचाविकार, रोग प्रतिकार क्षमता मंदावणं ही व्यायामाच्या व्यसनाची काही लक्षणं आहेत. \n\nमहिला \"female athlete triad\" ला बळी पडण्याची शक्यता असते. यात मासिक पाळी बंद होणं, हाडांचं दुखणं आणि खाण्या-पिण्यासंबंधीचे विकार जडण्याची शक्यता असते. तर पुरुषांमध्ये अतिरेकी व्यायामामुळे कामेच्छा कमी होण्याचा धोका असतो. \n\nमार्टन टर्नर हे मँचेस्टर मेट्रोपोलिटन विद्यापीठात क्रीडा आणि व्यायाम मानसोपचारतज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही. डोकं दुखायचं. ज्या दिवशी मी व्यायामासाठी बाहेर पडू शकायचे नाही, त्यादिवशी मला जेलमध्ये असल्यासारखं, डांबून ठेवल्यासारखं वाटायचं.\"\n\nविशेषतः व्यायामासंबंधीचे अॅप्स किंवा स्ट्रॅव्हा, गार्मिन, फिटबिट आणि यासारख्या तांत्रिक उपकरणांनी वेढले गेल्यावर व्यायाम कमी करणं आणखी कठीण होऊन जातं. \n\nवॅलेरी सांगतात, \"मला अॅप्स आवडतात. माझा वेग, मी किती व्यायाम केला, व्यायामात किती प्रगती केली, या सर्वांवर लक्ष ठेवण्यासाठी मी रोज अॅप्स बघते.\"\n\n\"जेव्हा मॅरेथॉनसारख्या स्पर्धा जवळ येतात आणि तुमचे मित्र तुमच्यापेक्षा जास्त व्यायाम करत आहेत, असं तुमच्या लक्षात येतं तेव्हा तुमच्यावर दबाव येतो.\"\n\nक्रीडा मानसोपचारतज्ज्ञ मार्टीन टर्नर सांगतात, की यंत्राच्या माध्यमातून मिळणारा हा डेटा तुमचं व्यसन अधिक वाढवतो आणि उपचारात बाधक ठरतो.\n\nते म्हणतात, \"मोजमाप तुम्हाला आत्म-सन्मानाचं इंजेक्शन देतं. अॅप्स तुम्हाला सतत सांगत असतात, की तुम्ही कमी पडलात, मागच्यावेळेपेक्षा तुमची ही कामगिरी चांगली नाही, तुमच्या मित्रासारखी तुमची कामगिरी झाली नाही आणि हीच समस्या आहे. तुम्ही सतत इतरांशी स्वतःची तुलना करत असता.\"\n\nब्रिटीश ट्रायथलॉन कोच असलेल्या ऑड्रे लिव्हिंगस्टोन यांच्या मते अॅप्स आणि गॅझेट्स यामुळे धावपटूंमध्ये व्यायामाप्रति निकोप दृष्टिकोन तयार होऊ शकत नाही. \n\nत्या म्हणतात, \"काही जण व्यायामातून आनंद मिळवू शकत नाही. इतर लोक काय करत आहेत, हे बघण्यातच त्यांचा वेळ जातो.\"\n\n\"मी त्यांना सांगते, की तुमची स्वतःची कामगिरी सुधारा. त्यावर लक्ष केंद्रित करा.\"\n\nआणि हा सल्लाही अत्यंत काळजीपूर्वक द्यायला हवा.\n\n\"मी त्यांच्या व्यायामाचं प्रमाण कमी करते. पण त्यांना ते आवडत नाही. ते प्रश्न विचारतात आणि काही जणांना व्यायाम कमी करणं अवघड जातं\", असं लिविंगस्टोन सांगतात. \n\n\"आपल्याला आरामाची गरज का आहे, हे त्यांना कळतच नाही.\"\n\nउपचाराचा मार्ग\n\nइतर व्यसनांप्रमाणेच व्यायामाच्या व्यसनाचं दुष्टचक्र भेदून उपचार घेणं लांबलचक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. टर्नर यांच्या मते स्वतःचा स्वीकार करणं ही व्यसनातून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. \n\nते सांगतात, \"धावपटूनं एक गोष्ट करणं आवश्यक आहे. ती म्हणजे आपले विचार, उद्दिष्टं आणि श्रद्धा ओळखून त्यांना सामोरे जाणे.\"\n\n\"वास्तव स्वीकारून लवचिक व्हायची गरज असते. स्वतःला सांगता आलं पाहिजे की 'मी आज व्यायाम केला नाही तर ते कदाचित चुकीचं असेल...."} {"inputs":"...शनच्या हद्दींमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज शुक्रवारची नमाज असल्यामुळे जामा मशीदबाहेर हजारोंच्या संख्येने निदर्शक जमा झाले होते. त्यानंतर जामा मशीद ते जंतर मंतर असा मोर्चा काढण्यात आला होता. भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी सर्व आंदोलकांना जंतर मंतरवर जमण्याचं आवाहन केलं होतं. \n\nदिल्लीत हिंसाचारामुळे चर्चेत आलेलं जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा मोर्चा काढला. त्यांनी पोलिसांना गुलाब देऊन शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. गांधीगिरीचा हा अनोखा प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीड, औंरगाबाद, नागपूरसह अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी मोर्चे काढले. \n\nदिल्लीत मेट्रो स्टेशन्स बंद\n\nआंदोलनांमुळे गेल्या काही दिवसांत दिल्ली मेट्रोचे अनेक स्टेशन्स अंशतः बंद करण्यात आले होते. आजही जामिया मिलिया इस्लामिया आणि जसोला विहार-शाहीन बाग हे मजेंटा लाईनवरील मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले होते. काही काळानंतर ते सुरू करण्यात आली.\n\nगुरुवारी या आंदोलनादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यापैकी दोन जणांचा बेंगळुरू आणि एकाचा लखनौतमध्ये मृत्यू झाला. तसंच दिल्लीत शेकडो जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. देशातल्या काही भागात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.\n\nकेंद्रीय गृह मंत्रालयाचं पुन्हा स्पष्टीकरण \n\nज्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही, त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काय करावं लागणार?\n\n\"भारताचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही जन्मतारीख किंवा जन्मस्थानाचा पुरावा असलेली कुठलीही कागदपत्र दाखवू शकता. या कागदपत्रांच्या यादीत सामान्यतः लोकांकडे असणारे दस्तावेज समाविष्ट करण्यात येतील, जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा त्यांची गैरसौय होणार नाही,\" असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवकत्यांनी ट्वीट केलं आहे.\n\n\"जे लोक 1971च्या आधीपासून भारताचे नागरिक आहे, त्यांना आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या आईवडिलांची किंवा त्यांच्या आईवडिलांची ओळखपत्र दाखवण्याची किंवा कुठल्याही प्रकारचं वंशावळ सिद्ध करण्याची गरज नाही.\n\n\"जे निरक्षर आहेत, ज्यांच्याकडे कुठलीच कागदपत्र नाहीत, त्यांना कुठला साक्षीदार किंवा स्थानिकांच्या आधारे पुरावे सादर करण्याची परवानगी अधिकारी देतील. यासाठी एक व्यवस्थित प्रक्रिया आखण्यात आली आहे,\" असंही ते म्हणाले.\n\nअनेक सेलेब्रिटी रस्त्यावर\n\nया कायद्याच्या विरोधात देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत. राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपटसृष्टीतील कलावंत या आंदोलनात सहभागी झाले आहेत. \n\n काल बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्वराज्य अभियान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांना ताब्यात घेतलं.\n\nबीबीसीच्या एका कार्यक्रमादरम्यान रामचंद्र गुहा यांनी सांगितलं की हे स्पष्ट..."} {"inputs":"...शब्दात सांगायचं झालं तर त्याला चीनमध्ये जायला खूप आवडतं. चीनचे लोक खुल्या मनाचे आहेत. हीच गोष्ट त्याला सगळ्यांत जास्त आवडते. ते प्रेमानं आमिरला 'मिचू' म्हणतात. \n\nसत्यमेव जयते सारख्या टीव्ही शोमुळे आमिरची प्रतिमा चीनमध्ये एका मार्गदर्शकाची झाली आहे. त्याचा हा शो चीनच्या एक वेबसाईटवर दाखवला जातो.\n\nपण भारत आणि भारताच्या बाहेर या शोवर प्रचंड टीका झाली होती. भारताबाबत चीनचं धोरण आक्रमक असतं. पण चीनची प्रसारमाध्यमं आमिरची स्तुती करताना थकत नाहीत. साऊथ मॉर्निंग पोस्टने 'मीट द सिक्रेट सुपरस्टार ऑफ चायना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो त्या फिल्मचा स्पॉट बॉय, असिस्टंट डायरेक्टर आणि प्रोडक्शन मॅनेजर सुद्धा होता. \n\nअभिनेता-निर्माता-दिग्दर्शक होण्याचे गुण आमिरमध्ये तेव्हापासूनच होते. आणि आज चीनमध्ये त्याचा प्रभाव आहे.\n\nस्वित्झर्लँडच्या डोंगरदऱ्यांमध्ये शाहरूख खानचा कब्जा असला तरी चीनची भिंत पार करणारा फक्त आमिर खानच आहे. पण चिनी चाहते आणि आमिरमधलं हे प्रेम एकतर्फी नाही. त्यांनेही आपल्या चाहत्यांसाठी थोडी मँडरिन शिकण्याचा निश्चय केला आहे. \n\nहे पाहिलंत का?\n\nपाहा व्हीडिओ: प्रिया प्रकाशची खास मुलाखत\n\nहे तुम्ही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...शभरात अशा एकूण 435 केंद्रांपैकी 69 केंद्रं महाराष्ट्रात आहेत आणि त्यातील 27 केंद्रं विदर्भाच्या दहा जिल्ह्यांत (गडचिरोली वगळता) आहेत.\n\nत्याशिवाय महाराष्ट्रात अनेक खासगी संस्थाही व्यसनमुक्तीसाठी काम करतात. पण राज्यात अधिकृत IRCA पैकी केवळ दोन निवासी केंद्रं महिलांना उपचार पुरवू शकतात. \n\n\"एखाद्या व्यसनाधीन स्त्रीची माहिती मिळाली तरी तिला घेऊन कुठे जाणार?\" असं 'मुक्तांगण' ट्रेनिंग सेंटरचे प्रादेशिक समन्वयक संजय भगत विचारतात.\n\nकेवळ महिलांसाठी असं केंद्र उभारणंही सोपं नाही, कारण त्यासाठी लागणाऱ्या प... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षणं अस्वस्थ करणारी आहेत. हे केवळ हिमनगाचं टोक पाहण्यासारखं हे. व्यसनाधीन व्यक्तींचं प्रमाण वाढत आहे आणि कमी वयातच मुलं व्यसनाकडे वळत आहेत,\" असं ते सांगतात.\n\nभारतात आणि महाराष्ट्रातली परिस्थिती किती चिंताजनक आहे, हे अंतिम अहवाल प्रकाशित झाल्यावरच कळेल. पण अमली पदार्थांच्या व्यसनाच्या समस्येकडे गांभीर्यानं पाहायला हवं, असंच जाणकारांना वाटतं. \n\n\"व्यसनाधीनतेच्या समस्येविषयी जागरुकता निर्माण करणं आणि लोकांना त्याच्या परिणामांची जाणीव करून देणं महत्त्वाचं आहे,\" असं मुक्ता यांना वाटतं. \n\nआयुष्याची नवी पहाट \n\nनागपूरच्या हिंगण्यातल्या औद्योगिक परिसरातील एका काहीशा सुनसान रस्त्यावर कोपऱ्यात 'मैत्री' हे व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र म्हणजे एक वेगळं जगच आहे. \n\nइथे बाहेरच्या अंगणात कबुतरं, कोंबडे, बदकं असे पाळीव पक्षी रणरणत्या उन्हात दाणे टिपतायत. आतल्या डॉर्मिटरी हॉलमध्ये व्यसनमुक्तीसाठी आलेले 115 रुग्ण (ज्यांना इथे 'मित्र' म्हटलं जातं) योगाचा सराव करत आहेत. इथेच तुषार नातू समुपदेशक म्हणून काम करतात. \n\n\"मी रस्त्यात मरून पडलेलं एक कुत्रं पाहिलं बेवारशी. आणि तेव्हा माझ्या मनात विचार आला की 'अरे! आपली पण अशीच अवस्था होणार आहे एक दिवस'. तेव्हापासून चौदा वर्षं झाली. आता मी पूर्णतः व्यसनमुक्त आहे.\" \n\nतुषार यांच्या कौटुंबिक आयुष्यातही स्थैर्य आलं असून त्यांचा मुलगा कॉलेजमध्ये शिकत आहेत. आपले अनुभव त्यांनी 'नशायात्रा' या पुस्तकातून मांडले आहेत. \n\nतुषार आता 'मैत्री' केंद्राचे संस्थापक रवी पाध्ये यांच्यासोबत इतर व्यसनाधीन व्यक्तींना पुनर्वसनासाठी मदत करतात. रवी यांनी लोक नशेकडे का वळतात, याकडे आमचं लक्ष वेधलं.\n\nरवी पाध्ये\n\n\"विस्कळीत कुटुंबं, कामाचा तणाव, चुकीची संगत, अशी अनेक कारणं आहेत. आपल्या आनंद साजरा करण्याच्या पद्धती बदलत आहेत. लोक सहज दारू-सिगारेटनं सुरुवात करतात आणि मग त्यांना व्यसन जडत जातं,\" असं रवी यांचं निरीक्षण आहे. \n\nगेल्या दशकभरात मुंबई-पुण्याजवळच्या छोट्या शहरांत, रिसॉर्टमध्ये रेव्ह पार्ट्यांवरील धाडींमुळे तरुणाईमधली व्यसनाधीनता चर्चेत आली. \n\n'मैत्री'मध्येच आम्हाला यश (नाव बदललं आहे) भेटला. गेली १२-१३ वर्षं, म्हणजे शाळेत असल्यापासूनच तो अमली पदार्थांचं सेवन करायचा. आता वयाच्या 28व्या वर्षी आपण आपलं आयुष्य कसं उधळून लावलंय, याची त्याला जाणीव होते आणि खंतही. \n\n\"स्वतःच्या शरीराचं मी नुकसान करून घेतलं. मी डान्स..."} {"inputs":"...शवीच्या तोंडाचा कॅन्सर असेल तरच डॉक्टर पिशवी काढण्याचा निर्णय घेऊ शकतात. केवळ कॅन्सरच्या भीतीने हिस्टरेक्टोमी करता येत नाही.' \n\nपण वंजारवाडीतल्या ४० वर्षं वयाच्या आतील अनेक महिलांनी 'पिशवी' काढून टाकली आहे. ग्रामीण भाषेत गर्भाशयाला 'पिशवी' म्हणतात. \n\nवंजारवाडीतील महिला\n\nबीड प्रशासनाच्या म्हणण्यानुसार हिस्ट्रेक्ट्रोमीची जी ऑपरेशन अनावश्यक आहेत, त्यावर नियंत्रण ठेवायची गरज आहे.\n\nखासगी डॉक्टरांवर नियंत्रण\n\nबीडच्या सरकारी आरोग्य यंत्रणेचे प्रमुख असलेले सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांनी सांगितल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामुळे आरोग्याची वाताहत झाल्यानंतर काय करावं, हे त्यांना कळत नाही. \n\nकमी वयात गर्भाशय काढल्याने शैला सानप यांचा त्रास आणखीनच वाढला. ऑपरेशन झाल्यावर एक महिनाभर घरी थांबल्या. नंतर ऊस तोडायला गेले. तिथे त्रास व्हायला लागला.\n\nशैला यांच्या ऑपरेशनला तीन वर्षं होऊन गेली आहेत. पण आता त्या कंबरदुखी, मानदुखी, गुडघेदुखी यामुळे हैराण असतात. \n\n\"टाचा दिवसभर दुखतात. सकाळी झोपून उठले की तोंड, हात, पाय सुजलेले असतात. हातातल्या बांगड्या हलत नाहीत. इतकं अंग सुजतं.\" \n\nमहाराष्ट्रात ऊसतोडीसाठी सर्वाधिक स्थलांतर बीड जिल्ह्यातून होतं.\n\nवंजारवाडीतल्या मंगल विघने यांचीही हीच कहाणी आहे. त्यांचं वय आज 39 वर्षं आहे. \n\n'जगण्याचा भरवसा वाटत नाही'\n\nमंगला सांगत होत्या, \"आता वाटतं हात टेकून पुढे सरकावं. काम करण्याची इच्छाच होत नाही. किती दिवस जगेन याचा भरवसाही वाटत नाही. रानात मोळी आणायला गेलं की वाटतं तिथेच चक्कर येऊन पडेन.\"\n\nमंगल यांनी ऑपरेशननंतर वर्षभरातच ऊसतोडीला जाणं बंद केलं. \n\nबीड, उस्मानाबाद, सांगली सोलापूरमध्येही केसेस\n\nबीडमध्ये वंजारवाडीसारखी अनेक गावं आहेत जिथे तरुण महिला गर्भाशयाविना आयुष्य जगत आहेत. बीड, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर या चारही जिल्ह्यांच्या ग्रामीण भागात आम्ही काही गावांना भेटी दिल्या. या गावांमधील स्थलांतर करणाऱ्या महिलांसोबतच इतर शेतकरी महिलांमध्येही गर्भाशय काढण्याचं प्रमाण मोठं असल्याचं आढळलं. \n\nपण याचा कोणताही अधिकृत आकडा उपलब्ध नाही. \n\nमहाराष्ट्रासह कर्नाटक, बिहार, राजस्थान, गुजरातमधील ग्रामीण भागात अनावश्यक हिस्टरेक्टोमीचं प्रमाण वाढत असल्याचं आरोग्यविषयक संस्था हेल्थ वॉच ट्रस्टने नोंदवलं आहे. याविषयीची राष्ट्रीय परिषदही त्यांनी UNFPAच्या मदतीने 2013 मध्ये भरवली होती. \n\nस्थलांतर आणि हिस्टरेक्टोमी\n\nसामाजिक कार्यकर्त्या आणि तथापी या संस्थेच्या मेधा काळे यांच्या मते, \"ऊसतोड मजूरच नाही तर कामासाठी स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्येही हे प्रमाण आहे. कारण स्थलांतर करणाऱ्या महिलांमध्ये गर्भाशयाचे आजार जास्त असतात. या महिलांच्या अनारोग्याचा फायदा डॉक्टर घेताना दिसतात. या महिला गरीब आहेत हे आणखी एक वास्तव.\" \n\nमेधा काळे यांनी काही वर्षांपूर्वी लातूर आणि उस्मानाबादमधील हिस्टरेक्टोमी ऑपरेशन झालेल्या महिलांचा अभ्यास केला होता. त्यात त्यांनी निरीक्षणं नोंदवली आहेत.\n\nगर्भाशय काढण्याचा प्रश्न किती मोठा आहे, याविषयी..."} {"inputs":"...शा भावना उफाळून येतात असं डॉ. अमोरिम यांच्या मनात दाटून येतात. \n\nइतक्या लहान वयातलं गरोदरपण अतिशय धोकादायक मानलं जातं. युनिसेफच्या अभ्यासानुसार, 15 पेक्षा कमी वयाच्या असताना मूल जन्माला घालणाऱ्या मुलींच्या मृत्यूची शक्यता पाच पटींनी अधिक असते. \n\nअमेरिकन जर्नल ऑफ ऑब्स्ट्रेक्स अँड गायनकॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात लॅटिन अमेरिकेतील तरुण वयात गरोदर होणाऱ्या बायकांचा अभ्यास करण्यात आला. 15 किंवा त्यापेक्षा कमी वयात गरोदर राहणाऱ्या मुलींना गंभीर स्वरुपाचा अॅनिमिया होण्याची शक्यता सर्वाधिक अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीत हा धोका अधिक असतो. \n\nकायदेशीर विचार केला तर वैद्यकीय नियंत्रणाखाली करण्यात आलेला गर्भपात त्या मुलींसाठी सुरक्षित असतो. \n\nसगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे छुप्या पद्धतीने करावं लागणारा असुरक्षित गर्भपात. \n\nबालविवाहाची पद्धत अजूनही रुढ असलेल्या देशांमध्ये महिलांच्या आरोग्याचा अभ्यास करण्यात आला. या देशांमध्ये महिलांमध्ये मूत्राशय आणि योनीमार्गाच्या जखमा मोठ्या प्रमाणावर आढळत असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nडॉ. मेलानिया अमोरिम\n\nलहान वयात मुली गरोदर राहतात. वैद्यकीय मदतीविना त्यांची प्रसूती केली जाते. बाळ बाहेर येताना आईच्या अवयवांना फाडून बाहेर येतं असं डॉक्टरांनी सांगितलं. \n\nलैंगिक अत्याचार पीडित महिलांना या धक्क्यातून सावरण्यासाठी डॉ. अमोरिम मदत करतात. स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून सहा वर्षांची मुलगी ते 92 वर्षांची महिला अशा सर्व वयोगटाच्या महिलांना मानसिक आधार देण्याचं काम त्यांनी केलं आहे. \n\n कुठल्याही वयाची महिला बलात्कारापासून सुरक्षित असं नाही. कोणत्याही वयाची मुलगी, महिला यांना समाजात संरक्षणच नाही असं डॉक्टर सांगतात. \n\nमुली लहान असताना त्या गरोदर राहत नाहीत. परंतु लहान वयातच त्यांच्यावर अत्याचाराला सुरुवात होते. त्यांना मासिक पाळी यायला सुरुवात होते तोपर्यंत अत्याचार सुरूच राहतो. त्यावेळी त्या गरोदर राहण्याची शक्यता वाढते असं त्या सांगतात. \n\nकायदेशीर गर्भपात करता येतो हेच अनेक मुलींना माहिती नसतं. \n\nगरोदर राहिलेल्या सगळ्याच मुलींचा गर्भपात होत नाही. बलात्कार पीडित लहान मुलींना त्यांच्या मुलाला जन्म देण्यापूर्वी थोडा वेळ आधी हॉस्पिटलमध्ये आणलं जातं. \n\nडॉ. अमोरिम सांगतात की वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच, 17व्या वर्षी महिलेच्या मृत्यूचं प्रकरण हाताळल्याचं डॉक्टर सांगतात. \n\nवेगळी केस\n\nसाओ मॅट्युस शहरात दहा वर्षाच्या मुलीवर झालेल्या अत्याचाराचं प्रकरण वेगळं होतं असं डॉ. अमोरिमा यांना वाटतं कारण त्या मुलीचं नाव आणि ज्या हॉस्पिटलमध्ये त्या मुलीला दाखल करण्यात आलं होतं ते जाहीर करण्यात आलं होतं.\n\nत्या हॉस्पिटलमध्ये गर्भपाताची प्रक्रिया पूर्ण केली जाणार होती. हा गर्भपात कायद्याने मान्य होता. त्यामुळे त्या मुलीची माहिती आणि वैयक्तिक तपशील गोपनीय राखणं आवश्यक होतं याकडे डॉक्टर लक्ष वेधतात. त्या मुलीची माहिती जाहीर कशी झाली याची चौकशी व्हायला हवी. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मुलीची माहिती जाहीर करणाऱ्या माणसाला ही गोपनीय माहिती..."} {"inputs":"...शांक केतकर तसंच सौरभ गोखलेनं कडाडून टीका केली.\n\nशाळा, फुंतरु, आजोबा या चित्रपटांचं दिग्दर्शन सुजय डहाकेनं केलं आहे. त्याच्या 'शाळा' या चित्रपटाची नायिका केतकी माटेगावकरही ब्राह्मणच असल्याची आठवण त्याला करुन देण्यात आली. तो प्रसिद्धीसाठी हे सगळं करतोय, असाही त्याच्यावर आरोप झाला.\n\nसुजय डहाकेचं दिग्दर्शनाचं कौशल्य किंवा त्यानं आपल्या फिल्ममध्ये कोणाला संधी दिली यावर अधिक चर्चा झाली, पण त्यानं मांडलेलं मनोरंजन विश्वातलं जातवास्तवाकडेही तटस्थपणे पहायला हवं. \n\nमुद्दा कलाकारांच्या पलीकडचा आहे....\n\nसध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"की व्यावहारिक कारणांमुळे, हेही तपासून पाहायला हवं. \n\nटीआरपीची गणितं\n\nवाहिन्यांनी अशा ग्रामीण कथानकांना प्राधान्य देण्यामागे बिझनेस मॉडेल आणि टीआरपीचं गणित पण आहे. 2014 मध्ये टेलिव्हिजन ऑडिअन्स मेजरमेंटची (TAM) जागा BARC या यंत्रणेनं घेतली. प्रेक्षकांची संख्या, त्यांचा कल यांचा आढावा घेणारी यंत्रणा असं ढोबळमानानं BARC चं वर्णन करता येईल. TAM चं वेटेज हे मुख्यतः पुणे-मुंबई आणि मोठ्या शहरांनाच होतं. BARC नं हे चित्र बदललं. 2015 पासून BARC नं ग्रामीण आणि निमशहरी प्रेक्षकांचीही गणना सुरू केली.\n\nत्यामुळे पूर्वी फक्त पुण्या-मुंबईचा विचार करणाऱ्या वाहिन्यांसाठी अचानक गाव-तालुके महत्त्वाचे होऊन बसले. माळरानावरच्या लोकांच्या आवडी-निवडींनाही किंमत मिळाली. त्यावेळी या भागातील प्रेक्षकांचा विचार करायला चॅनल्सनं सुरुवात केली. त्यातून या भागातील लोकांच्या आयुष्याशी रिलेट करणारे विषय समोर यायला लागले.\n\nतुझ्यात जीव रंगला\n\nपण त्यातही गंमत म्हणजे या मालिकांची कथानकं ग्रामीण भागातली असली तरी त्यातली प्रमुख पात्रं ही त्या त्या भागातली मातब्बर राजकारणी, बडे उद्योजक, शेतकरी दाखवले आहेत...त्यांची नावंही देशमुख, पाटील, मोहिते अशी आहेत.\n\nमालिका एका समाजातून बाहेर पडून दुसऱ्या समाजात अडकून पडताना दिसू लागल्या. \n\nकाही लोक म्हणतील की मालिका या मनोरंजनासाठी आहेत, त्यात एवढं बारकाईनं काय पहायचं? पण मुळात या मालिकांचा लोकांच्या बोलण्यावर, सणावारांवर, वागण्यावर होणारा प्रभाव पाहता या सगळ्या गोष्टींचा विचार नक्कीच व्हायला हवा. \n\nआधी ब्राह्मणी संस्कृती, नंतर खानदानी मराठा कुटुंबातल्या डोक्यावरून पदर घेतलेल्या बायका, सणवार-रीतीरिवाज हे मालिकांच्या माध्यमातून लाखो लोकांपर्यंत पोहोचतात याचा विचार केला की मग रील आणि रिअल जात वास्तव अजून अधोरेखित होतं. \n\nफुले आणि आंबेडकरांवर सिरियल\n\nजसजसे नवे चॅनल्स येत आहेत, तसतशी स्पर्धा वाढतेय आणि नवनव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याची चढाओढ कंटेटमध्ये बदल घडवतेय. \n\nआता या ब्राह्मण-मराठा चौकटीच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रभर पसरलेल्या बहुजन समाजापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल्सनी इतिहास, पुराण, दंतकथांचा आधार घेतला. \n\nमग महात्मा फुले किंवा आंबेडकरांवर मालिका निघाल्या. खरं तर महापुरुषांना जातीच्या चौकटीत बांधणं चुकीचं आहे, पण प्रत्येक समाजाची अस्मिता या महापुरुषांसोबत जोडलेली असते, हेसुद्धा नाकारता येत नाही.\n\nग्रामीण भागात..."} {"inputs":"...शांनी कथित रूपाने कट्टरवाद्याचं समर्थन करण्याच्यानिमित्तानं कतारचा विरोध सुरू केला आहे आणि या देशाच्या एअरलाइन्सवर प्रतिबंधही आणले आहेत.\n\nअसं असलं तरी सध्यातरी एअरलाइन्सने आपल्या प्रसिद्धी पत्रकात एअर इंडियावर बोली लावण्याच्या माहितीला नाकारले आहे.\n\nकतार एअरलाइन्सच्यामते कतार एअरवेज हे एअर इंडियाच्या अधिग्रहणाशी संबधित कुठल्याची चर्चेत सहभागी होत असल्याची माहिती फेटाळून लावत आहे.\n\nशर्यतीत इतरही स्पर्धक\n\nया स्पर्धेत एक तिसरी आघाडीही आहे. एअर इंडियाच्या सूत्रांच्या मते, फ्रान्स-डच-अमेरिका एअरलाइन्... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगळ्या सहायक कंपन्यांची वेगवेगळी रेटिंग आणि त्यानुसार यावर एक संयुक्त बोली पण लावली जाऊ शकते.\n\nहे स्पष्टपणे दिसत आहे की, बोली लावणारी कुठलीही कंपनी एअर इंडियावरील कर्जाचं जबाबदारी घेण्यास उत्सुक नसेल. पण सरकारच्या गुंतवणूक धोरणाप्रमाणे एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअर इंडिया SATSसाठी बोली लावणाऱ्या कंपन्यांना एकूण कर्ज 24,576 कोटी रुपयांच्या निम्मी रक्कम आणि देणीदारांची 8,816 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...शातले तरुण नोकरी धंद्या निमित्ताने जगभरात विखुरलेले आहेत. जवळजवळ चाळीस देशांतल्या जहाजबांधणी प्रकल्पांमध्ये आणि कारखान्यांमध्ये काम करतात.\n\nमजूरांकडून देशाला मिळतं परकीय चलन\n\nउत्तर कोरियात परदेशी कंपन्यांचे एजंट आहेत. किंवा उत्तर कोरियन एजंटही कोरियन लोकांना रशिया, चीन तसंच आफ्रिकन आणि युरोपीय कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून देतात. \n\nमिळणाऱ्या पगारापैकी दोन तृतियांश रक्कम हे मजूर घरी पाठवतात, असं एक अहवाल सांगतो. देशातली राजकीय परिस्थिती अस्थिर असल्यामुळे हे लोक परदेशात नोकरी करणं पसंत करतात. \n\nउत्तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंध असतानाही व्यापार करून देश जगवत ठेवणं या देशाला जमलंय. \n\nआणखी वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...शातील सामाजिक आणि मानवी घटकांच्या वृद्धीसाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. \n\nकोकणातील नैसर्गिक, मानवी आणि सामाजिक घटकांच्या बाबतीत नेमकं काय होत आहे, ते पाहण्यासाठी लोटेमधल्या रासायनिक उद्योग केंद्राचं उदाहरण पुरेसं ठरावं. \n\n2010 साली पश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटानं (Western Ghats Ecology Expert Panel) या प्रदेशाला भेट दिली होती. त्यात लोटेमधल्या Common Effluent Treatment Plant मध्ये अनेक त्रुटी असून या प्रकल्पातून निर्माण होणारं सांडपाणी प्रक्रिया न करताच मोठ्या प्रमाणात वशिष्ठी नदी आणि दाभोळच्या ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात भारतातील जवळपास अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांचा समावेश आहे. \n\nझोनिंग अॅटलास\n\nत्या माध्यमातून जिल्हास्तरावरील पर्यावरणीय माहितीचा डाटाबेस तयार झाला आहे. \n\nत्यात एखाद्या जिल्ह्यातील विविध ठिकाणची प्रदूषण पातळी, पर्यावरणाच्या आणि सामाजिक दृष्टीनं संवेदनशील जागा, जिथं यापुढे आणखी प्रदूषण होऊन चालणार नाही, असे विभाग आहेत. \n\nतसंच जिथं पर्यावरणाला मोठा धोका न पोहोचवता प्रमाणात वायू आणि जलप्रदूषण करणारे उद्योग उभारता येऊ शकतील, अशा ठिकाणांविषयी सूचना यांचा समावेश आहे. \n\nपण केंद्रीय पर्यावरण आणि वने मंत्रालयानं अनुचित दबावाखाली येऊन हा अहवाल लोकांसमोर येऊ दिलेला नाही. मलाही बऱ्याच प्रयत्नांनंतर या अहवालाची एक प्रत मिळू शकली. \n\nझोनिंग अॅटलास\n\nरत्नागिरी जिल्ह्याचा ZASI नं केलेला अभ्यास दाखवून देतो, की आज या अहवालातील सूचना धाब्यावर बसवून उद्योगधंदे वसवले जात आहेत आणि प्रकल्पांचे प्रस्ताव मांडले जात आहेत. राजापूरच्या रिफायनरीची प्रस्तावित जागा त्यातीलच एक आहे. \n\nअहवाल दाबला...\n\nपश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटानं पाहिलेलं वास्तव आणि त्यातून निघालेले निष्कर्ष अगदी सरळ शब्दांत मांडले होते. त्याचा परिणाम म्हणजे तो अहवालही सप्टेंबर 2011मध्ये सादर झाल्यावर दाबून टाकण्यात आला. आधी केंद्रीय माहिती आयोग आणि मग दिल्ली हायकोर्टानं कडक शब्दांत नापसंती दर्शवून दिलेल्या आदेशानंतरच हा अहवाल लोकांसमोर मांडण्यात आला. \n\nया अहवालामुळं नाराज झालेले लोक त्यात कोणतीही वास्तविक किंवा तार्किक चूक काढू शकलेले नाहीत. त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं या अहवालाची जाणीवपूर्वक मोडतोड करून केलेला मराठीतील सारांश सरकारी वेबसाईटवर प्रकाशित करण्याचा खोडसाळपणा केला. ही जबाबदारी सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्याच्या निदर्शनास मी ही गोष्ट आणून दिली तेव्हा त्यांनं हसून मला हा सारांश तसाच राहील असं सांगितलं. \n\nपश्चिम घाट परिसर तज्ज्ञ गटाला कोणत्या जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील म्हणून जाहीर करता येतील, याविषयी सल्ला देण्याचाही आदेश होता. \n\nलोकशाहीत कोणताही निर्णय वरून लादला जाऊ नये, तर तो तळापासून, लोकांमधील सहमतीनं तो घेतला जायला हवा. \n\nग्रामसभेचे ठराव\n\nत्यामुळं आम्ही पश्चिम घाटातील विविध ग्रामसभांनाच विनंती केली- त्यांना त्यांची गावं पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित झालेली आवडतील का आणि त्यानंतर तिथल्या पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि पर्यावरणपूरक विकासासाठी..."} {"inputs":"...शारीरिक जबरदस्तीला माझ्याकडून काहीच प्रतिसाद दिला गेला नाही. मग त्यानं ओरल सेक्स करायला सुरुवात केली. ते बहुधा काही तास चाललं असावं असं वाटतं. \n\nया सगळ्या प्रकारात मी सहभागी झाले नव्हते. माझी जाणीव जणू हरपली होती. म्हणजे त्या क्षणी माझं शरीर तिथं होतं पण माझं चित्त बिलकुल थाऱ्यावर नव्हतं. जणू मी कुणी तिऱ्हाईत आहे आणि तिथं काय चाललं आहे, याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करते आहे. \n\nहळूहळू क्षितिजावर सूर्योदयाची चाहूल लागली. पहाटेचे पाच किंवा कदाचित सहा वाजले असावेत. त्यामुळं मला क्षणिक आधार वाटला. कारण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रींना उत्तर देण्याच्या मन:स्थितीत मी नव्हते. आता मला वाटतं की वेळेवर तक्रार केली असती तर, पण मी तक्रार केली नाही हेच खरं. इतर अनेकजणींप्रमाणं मीही मूग गिळून बसले. आजवर इंग्लड आणि वेल्स परगण्यातील जवळपास ८५ टक्के स्त्रियांना लैंगिक अत्याचाराचा अनुभव आला असेल, पण त्यांनी त्याविषयीची तक्रारच दाखल केलेली नाही. \n\nमी पार्टीला गेले. छान तय्यार होऊन गेले आणि लोकांचं लक्ष माझ्याकडं वेधलं जावं, असं मनोमन मला वाटत होतं. मी सिंगल होते. २३ वर्षांची होते. पण मी कोणताही गुन्हा केला नव्हता. \n\nपण मग गुन्हा घडवायला मी प्रवृत्त केलं का?... माझ्यासोबत घडलेली घटना स्वीकारायला मन धजावत नव्हतं... \n\nमनाचा हा संघर्ष खूप काळ चालू होता. \n\nआता जवळपास सात वर्षं उलटून गेली आहेत या घटनेला. शांतपणं विचार करताना वाटतं की, सेक्सला होकार द्यावा की नाही हा विचार करण्याजोगी आपली परिस्थितीच तेव्हा नव्हती. त्यामुळं परवानगी द्यायचा प्रश्नच येत नाही. मूळ मुद्दा हा की अशा प्रसंगी सहमती किंवा परवानगी या मुद्द्याचा फारसा विचार केला जातच नाही. \n\nकायद्यानं बोलायच तर तर सेक्स ही गोष्ट परस्पर सहमतीनं, परवानगीनं आणि दोघांच्या आवडीनिवडीवर अवलंबून असते. पण मी त्याला माझ्याशी जबरदस्ती करण्याची, माझ्यावर हुकूमत गाजवण्याची परवानगी कधीच दिलेली नव्हती. \n\nसमजा आपण बेशुद्ध आहोत किंवा दारूच्या अंमलाखाली आहोत किंवा ड्रग्ज घेतलेले आहेत, जे मी केलं होतं, तरी अशा वेळी सेक्ससाठी तुमची सहमती आहे हे गृहीत धरता कामा नाही. एखाद्याच्या संमतीविना त्याच्याशी केलेला सेक्स हा बलात्कार ठरतो. ही एवढी साधी गोष्ट आहे.\n\nअंतर्यामी मला हे सगळं माहिती होतं, पटत होतं आणि त्या घटनेनंतर लगेचच ते माझ्या लक्षातही आलं. पण बलात्कार ही संकल्पना - टर्म पचवायला, ते दुःख जिरवायला फारफार काळ मध्ये जावा लागला. ते सगळं फार दुःसह्य आणि मनोवेदना देणारं होता. बलात्कार हा शब्द उच्चारायलादेखील मला अनेक वर्ष जाऊ द्यावी लागली. अजूनही मी त्या शब्दाचा तिरस्कारच करते. \n\nआता अनेक जर-तर वेगगेवळ्या रूपांत पुढं येत असतात. त्यांचा विचार करते आणि वाटतं की, त्याच्या कृत्याची जबाबदारी माझी आहे का? असे विचार अधूनमधून डोकावतातच आणि एका परीनं दरवेळी मी स्वतःचीच परीक्षा घेते, चाचपणी करत राहाते. \n\nठराविक मानसिकतेच्या चौकटीत विचार करायचा झाला तर बलात्काराविषयी बोलणं ही गोष्ट कोसो मैल लांबची ठरते. ही गोष्ट शक्य तितकी दडपून..."} {"inputs":"...शारीरिक व्यंगांवर). \n\nभारतातल्या जातींच्या उतरंडी, दलितांचं शोषण यावर आधारित असणारं राजकारण, वंचितांचं जगणं आणि त्यांचा लढा हे विषय म्हणजे समांतर चित्रपटांसाठी आहेत. व्यावसायिक सिनेमात असलं काही चालत नाही, लोक ते पहाणार नाहीत अशा गैरसमजात बॉलिवुड निर्माते गेली कित्येक वर्षं आहेत. 'धडक'ही त्याच पानावरून पुढे चालू राहातो. \n\nगंमत म्हणजे ज्या सिनेमाचा हा रीमेक आहे, त्या सिनेमानेच सिद्ध केलंय की जातीसारख्या गंभीर विषयाला हात घालून लोकांचं मनोरंजन करता येतं, सामाजिक संदेश देता येता, उत्तम अशी कलाकृती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे असं मान्य केलंय. तिच्यात आर्चीसारखी बंडाची आग दिसत नाही. आर्ची बंड करते आधी आपल्या बापाविरूद्ध आणि नंतर परश्याविरूद्धही. \n\nपार्थवीला पुरूषप्रधानत्व मान्य आहे का, असा प्रश्न पडतो. \n\nहातात पिस्तूल आल्यावर आर्ची ते समोरच्यावर उगारते, तर पार्थवी ते स्वतःच्या डोक्यावर धरून आत्महत्या करण्याची धमकी देते. आर्ची एवढी दुबळी नाहीये. \n\nतरीही ग्रेस मार्क देऊन पास का? \n\nहे असलं तरीही 'धडक'ने बरीच धडक मारलीये असं वाटतं. कदाचित 'सैराट' तुलना करायला नसता तर या चित्रपटाला आपण सगळ्यांनी चांगल्याचा शेरा देऊन टाकला असता. \n\nत्यांना घरच्यांची आठवण येणं, परत जावसं वाटणं हे जेन्युईन वाटतं. 'जालीम' जमान्याचा विरोध झुगारून हिरो-हिरोईन एक झाले की आपले सिनेमा संपतात. पुढे काय 'हालत' होते हे दाखवल्याबद्दल धडकच अभिनंदन केलं पाहिजे. \n\nइंटरवेल नंतरच्या भागात बऱ्यापैकी साधेपणा आहे. बॉलिवुडचा भपका नाही. भडक पार्श्वसंगीत नाही. \n\n'धडक'चा शेवटही 'सैराट'सारखा धक्कादायक. धक्कादायक यासाठी म्हटलं की आपण सैराटवाले रक्ताची पावलं आत्ता दिसतील, नंतर दिसतील म्हणून वाट पाहातो. पण होतं भलतंच!\n\nशेवटी पाटी दाखवली आहे ऑनर किलिंगची आकडेवारी दाखवणारी. ती दाखवून का होईना लोकांना विचार करायला लावलं यासाठी धडकचं अभिनंदन. \n\n'सैराट' संपतो तेव्हा एक भयाण शांतता थिएटरभर भरून राहाते. हिंदी प्रेक्षकांसोबत 'धडक' पाहिला की पुन्हा तशीच शांतता अनुभवायला मिळते. लोक बोलत नाहीत, बाहेर पडताना कोणताही दंगा-गोंधळ नसतो. पोराबाळांना घेऊन आलेले लोक त्यांना जास्तच कुशीत घेतात. \n\nकाहीतरी टोचल्याची जाणीव राहते. निदान यासाठी तरी धडकच अभिनंदन करायला हवं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...शिरकाव झाला, तेव्हा या संसर्गाची साथ सगळीकडे पसरली होती. वटवाघुळांच्या माध्यमातून हा संसर्ग एका जंगलाशेजारील डुकरांच्या शेतात पसरला होता. \n\nवटवाघळांनी झाडावरची फळं खाल्ली आणि अर्धी खाल्लेली फळं खाली पडली. मग डुकरांनी ही फळं खाल्ली आणि या फळांना चिकटलेले वटवाघुळांच्या लाळेतील घटक डुकरांच्या पोटात गेल्यामुळे त्यांच्यावरही या साथीच्या रोगाचा परिणाम झाला होता.\n\nसंक्रमित डुकरांच्या संपर्कात आलेल्या जवळपास 250 जणांना व्हायरसची लागण झाली. त्यापैकी 100 जणांचा मृत्यू झाला. कोरोना व्हायरसची मृत्यूदर सध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित्य, आपण खात असलेलं धान्य इ. या प्रकारच्या गोष्टी जितक्या जास्त आपण वापरू, तितके जास्त कुणीतरी पैसे कमावेल आणि त्यांना जगभर पसरवेल. म्हणून आपण वापरत असलेले स्रोत आणि त्याचा होणारा परिणाम यांचा विचार करणं, हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...शी का जोडायचं?\n\nठरलेल्या मुदतीत तुम्ही पॅन कार्ड नाही जोडलंत आधारशी तर काय होईल? तुमचं पॅन कार्ड रद्द होईल. आणि एकतर आयकर कायदा 272B नुसार तुम्हाला दहा हजार रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो आणि दुसरं म्हणजे पॅन कार्ड नसताना तुम्ही जवळ जवळ कुठलेच मोठे आर्थिक व्यवहार करू शकणार नाही. 50 हजारांच्या पुढच्या रोख व्यवहारांसाठीही हल्ली पॅन अनिवार्य आहे. \n\nआधार कार्ड\n\nमध्यंतरी आधार कार्डावरची तुमची माहिती गुप्त राखली जात नाही यावरून भरपूर वाद निर्माण झाले होते. त्या काळात म्हणजे दोन वर्षांपूर्वी केंद्रसरकारने... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...शी किती दिवस चालू शकेल? जागतिक स्तरावर त्याचे काय परिणाम जाणवतील, काय पडसाद उमटू शकतील?\n\nगिरीश कुबेर - फक्त बाजारपेठेच्या दृष्टीने पाहिलं तर ही आनंददायी घटना वाटू शकेल, की तेलाच्या किंमती घसरल्यात तर मग तेल खरेदी करण्यासाठी चांगलंच आहे. पण, तेलाचे दर हे फक्त किंमतीशी निगडित नसतात. हे दर फक्त किंमत म्हणजे रुपये, डॉलर किंवा इतर चलनातलं तेलाचं मूल्य दाखवतात असंच नाही. तर त्या अर्थव्यवस्थेविषयी भाष्य करत असतात. साधं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा ताप येतो आपल्याला, प्रचंड ताप आहे, चिडचिडेपणा अंगात ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण, किमती कमी होण्याचा दुसरा भाग असा असू शकतो, की तेलाच्या किमती कमी होतायत हा संदेश लोकांपर्यंत गेला की त्यांना प्रश्न पडतो, आपल्याला याचा फायदा का मिळत नाही. पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी का होत नाहीत. \n\nअसा प्रश्न मग लोक विचारतात. पण, या प्रश्नाचं उत्तर आपल्या अर्थव्यवस्थेच्या गमकात दडलेलं आहे. पेट्रोल-डिझेल आणि इंधनाचे दर कमी केले तर सरकारचा कर कमी होईल. सरकारचं उत्पन्न कमी होईल. जर पेट्रोलचे दर प्रती लीटर शंभर रुपये असतील तर त्यातली निम्मी रक्कम जवळ जवळ ही कराच्या रुपात असते. त्यामुळे सरकारचं हे उत्पन्न बुडेल. \n\nत्यामुळे सरकार दर कपातीचा निर्णय घेऊ शकत नाही. आणि आपल्याला तेलाच्या किमती कमी झाल्याचा आनंद त्यामुळे उपभोगता येणार नाही. आपल्या स्वस्त दरात पेट्रोल मिळेल, आपण मजा करू असं नाही होणार. \n\nप्रश्न - थोडक्यात तेलाच्या किंमती घटल्या असल्या तरी आपल्याला त्याचा फायदा होणार नाही?\n\nगिरीश कुबेर - आपल्याला फायदा सरकार देऊ शकत नाही. कारण, त्यांना जी निधीची गरज आहे ती पूर्ण होणार नाही. जीएसटी कर संकलन एक लाख कोटींच्या खाली गेलं आहे. औद्योगिक उत्पादन ठप्प आहे. प्रॉपर्टी किंवा इतर नोंदणीतून मिळणारं शुल्क बंद झालंय. अशावेळी तेलातून मिळणारं उत्पन्न हा सरकारचा आधार आहे. म्हणून सरकार तेलाचे दर कमी करू शकत नाही. आणि आपल्याला त्याचा फायदा देऊ शकत नाही. \n\nप्रश्न - आता पुढचा मुद्दा तेलाच्या आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचा. आताच्या परिस्थिती जागतिक स्तरावर काय परिणाम होऊ शकतील?\n\nगिरीश कुबेर - हा परिणाम प्रचंड असणार आहे. याचा फटका कुणाला बसणार? याचा सगळ्यात मोठा आर्थिक दणका (फटका हा छोटा शब्द आहे) हा अमेरिकेला बसेल. याचं कारण असं की अमेरिकन कंपन्यांनी तेल उद्योगात जी गुंतवणूक केली आहे, त्याचा किमान परतावा येण्यासाठी त्यांना तेलाच्या ठरावीक किंमती लागतात. \n\nम्हणजे 2001मध्ये 9\/11 घडलं. त्यात सौदी अरेबियाच्या काही लोकांचा हात आहे असं अमेरिकेला वाटलं. त्यानंतर अमेरिकेनं तेलाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निर्णय घेतला. आणि तेल क्षेत्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केली. आता हा परतावा तेलाच्या दरातूनच अमेरिकेला मिळणार आहे. आणि तो मिळण्यासाठी अमेरिकेला तेलाचे दर किमान प्रतीबॅरल 30 डॉलर असणं आवश्यक आहे. \n\nत्याचवेळी सौदी अरेबियाला तेलाच्या व्यवहारातून नफा मिळवायचा असेल तर तेलाचे दर चार डॉलर असणं पुरेसं आहे. \n\nयाचा साधा अर्थ असा..."} {"inputs":"...शी संबंधित 126 प्रकरणं नोंदवली आहेत. \n\nयात आढळलं की विनातिकीट प्रवास करणाऱ्या 126 प्रवाशांपैकी 98 जणांचा मृत्यू झाला तर 28 जणं थोडक्यात बचावले. मात्र विमानतळावर पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. \n\nबहुतांश मृत्यू लँडिंग किंवा टेकऑफच्या दरम्यान पडल्यामुळे झाले तर काही प्रकरणांमध्ये लोक चाकांमध्ये चिरडले गेल्याने मरण पावले. \n\nप्राधिकारणाच्या आकडेवारीनुसार, \"40 वेगवेगळ्या देशांमध्ये अशा घटना घडल्या. यात सर्वाधिक घटना क्युबा (9), त्यानंतर चीन (7), डॉमनिक रिपब्लिक (8), दक्षिण आफ्रिका (6) आणि नायजेरिया... उर्वरित लेख लिहा:","targets":"तेहितीहून लॉस एंजेलिसला जाणाऱ्या बोईंग 747च्या 4000 मैलांच्या उड्डाणात फिडेल मारुही बचावले. \n\n2002 - क्युबाहून कॅनडाच्या मॉन्ट्रियलपर्यंत चार तासांच्या उड्डाणात 22 वर्षांचे व्हिक्टर अल्वारोज मोलिना जिवंत बचावले.\n\n2014 - कॅलिफोर्नियातल्या सॅन जोशे विमानतळाहून हवाईच्या माउईपर्यंत बोईंग 767च्या लँडिंग गेअरमध्ये प्रवास करणारा 15 वर्षांचा याहया आब्दी हा तरुण बचावला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...शी सोशल मीडियाच्या पोस्ट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांची स्क्रीन या घटनेनं व्यापून टाकली. क्षितिजापर्यंत पसरलेल्या सुक्या माळरानावर भडकलेल्या आगीच्या वणव्यासारखी ही घटना भारतभर पसरली.\n\nनिर्भयासोबत झालेल्या घटनेनं प्रत्येकाच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. आरोपींना अटक करण्याची मागणी तीव्र होऊ लागली. फेसबुक-ट्विटरवरून प्रत्येकजण व्यक्त होऊ लागला, राग व्यक्त करू लागला.\n\n...आणि पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या\n\n18 डिसेंबरला देशाच्या संसदेतही याचे पडसाद उमटले. निर्भयाच्या बलात्काऱ्यांना मृत्यूदंड द... उर्वरित लेख लिहा:","targets":"रा\n\nतपास, कोर्ट आणि शिक्षा\n\n3 जानेवारी 2013 रोजी दिल्ली पोलिसांनी निर्भया बलात्कार प्रकरणी पहिलं आरोपपत्र दाखल केलं. यात अल्पवयीन आरोपीला वगळता इतर पाच जणांवर हत्या, सामूहिक बलात्कार, हत्येचा प्रयत्न, अपहरण, दरोडा इत्यादी आरोप ठेवण्यात आले. तर 33 लोकांना साक्षीदार बनवलं.\n\nया प्रकरणी वेगवान सुनावणीच्या मागणीची दखल घेत, फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आली आणि 17 जानेवारी 2013 रोजी आरोपपत्रातील पाचही आरोपींवरील आरोप निश्चित करण्यात आले.\n\nवर्मा समितीची स्थापना\n\nयाच दरम्यान 23 जानेवारी 2013 रोजी न्या. जे. एस. वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने 631 पानांचा अहवाल सादर केला. जवळपास 30 दिवसात निर्भया प्रकरणाचा अभ्यास करून वर्मा समितीने अहवाल तयार केला होता.\n\nवर्मा समितीने बलात्कार आणि हत्या यासाठी 20 वर्षांची आणि सामूहिक बलात्कारासाठी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्याची शिफारस केली. तसेच, समितीने फौजदारी कायद्यात विविध सुधारणा सुचवल्या होत्या. या शिफारशी लवकरात लवकर अमलात आणण्याचं आश्वासन तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं होतं.\n\nदुसरीकडे, 5 मार्च 2013 पासून नियमित सुनावणी सुरू झाली. खटला कोर्टात सुरू असतानाच, सहा नराधमांपैकी राम सिंहने 11 मार्च 2013 रोजी तुरूंगातच आत्महत्या केली, तर 13 सप्टेंबर 2013 रोजी ट्रायल कोर्टानं इतर चार आरोपींना फाशीची शिक्षा दिली. पुढे दिल्ली हायकोर्टानं 13 मार्च 2014 रोजी, तर 5 मे 2017 रोजी सुप्रीम कोर्टानं चारही नराधमांची फाशीची शिक्षा कायम ठेवली.\n\nयातील अल्पवयीन आरोपीला 31 ऑगस्ट 2013 रोजी जुवेनाईल जस्टिस बोर्डानं दोषी ठरवलं आणि तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात रवानगी केली. पुढे 18 डिसेंबर 2015 रोजी दिल्ली हायकोर्टानं अल्पवयीन आरोपीच्या मुक्ततेविरुद्ध केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आणि या अल्पवयीन आरोपीला तीन वर्षांच्या शिक्षेनंतर एनजीओच्या देखरेखीखाली ठेवण्याचे आदेश दिले.\n\nआज अखेर सात वर्षं उलटल्यनंतर निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब झालं आहे. 22 जानेवारी रोजी सकाळी 7 वाजता त्यांना फाशी होणार आहे.\n\nनिर्भया फंड\n\nदरम्यान, निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचारांविरोधात सरकारनं पावलं उचलण्यास सुरूवात केली. याचाच एक भाग म्हणून सरकारनं पुढच्याच अर्थसंकल्पात म्हणजे मार्च..."} {"inputs":"...शीद वादाशी निगडीत दोन्ही पाहणींविषयी अनेक इतिकासकारांनी शंका उपस्थित केलेल्या आहेत. उजव्या विचारसरणीच्या लोकांनी या पाहण्या केल्याचा त्यांचा आरोप आहे. \n\nसुन्नी वक्फ बोर्डानेही याविषयी आरोप केला होता. पुरातत्त्व हे एक परिपूर्ण विज्ञान नसून यामध्ये दाखले देत वा काही गोष्टी गृहीत धरण्यावर जोर दिला जात असल्याचा सुन्नी वक्फ बोर्डाचा आरोप होता. \n\nसुन्नी वक्फ बोर्डाने या पुरातत्त्व सर्वेक्षण प्रकरणी दोन स्वतंत्र पुरातत्त्व तज्ज्ञांना सहभागी करून घेतलं होतं. यात होत्या सुप्रिया विराम आणि जया मेनन.\n\nपुरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंदिरांच्या आसपास स्फोट घडवून खाणमाफिया इथल्या दगडांची तस्करी करत असत. म्हणून त्यांच्यापासून देवळांचं संरक्षण करण्यासाठी के के मोहम्मद यांनी तिथल्या डाकूंची मदत घेतली होती. \n\nछत्तीसगढमधल्या नक्षलग्रस्त बस्तरमधल्या दांतेवाडा जवळच्या बारसूर आणि सामलूर मंदिरांच्या संवर्धनाचं कामही त्यांनीच केलं होतं. बिहारच्या केसरिया आणि राजगीरमधील बौद्ध स्तूपांच्या शोधाचं श्रेयही के के मोहम्मद यांनाच दिलं जातं. \n\nत्यांच्या कामासाठी 2019मध्ये त्यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. 2016 साली त्यांनी आत्मचरित्र लिहिलं. त्याचं नाव आहे 'नजान इन्ना भारतीयन'. म्हणजे - 'मी - एक भारतीय'.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...शीरपणा अतिशय महत्त्वाचा आहे. दररोज दुपारी 1 वाजेपर्यंत ग्राहकांना जेवणाचे डबे पोहोचले पाहिजेत आणि डबा पोहोचवण्यासाठी तीन तासांपर्यंतचा वेळ लागू शकतो. सांगळे सांगतात की, डबा पोहोचायला उशीर झाला तर संपूर्ण शहरावर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच वाहतुकीदरम्यान सर्वसामान्य जनता आणि वाहतूक पोलीस डबेवाल्यांना प्राधान्य देतात. \"रस्त्यात एखादा डबेवाला दिसला तर त्याला रस्ता करून दिला जातो,\" असं सांगळे सांगतात. \n\nचाकरमान्यांना डबे पुरवण्याचं काम डबेवाले करतात.\n\nडिलिव्हरीचं वेळापत्रक असं ठरवलं जातं की दुपारी एक व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुन्हा एकदा त्यांचं वर्गीकरण केलं जातं.\n\nडब्यांच्या अदलाबदलीची ही गुंतागुंतीची साखळी प्रत्येक डब्यावर लिहिलेल्या अगम्य सांकेतिक अक्षरं आणि अंकांवर अवलंबून असते. हे आकडे इतरांना कळणं कठीण आहे पण डबेवाल्यांना ते सहज समजणारे असतात. \n\nडबेवाल्यांची कामाप्रतीच्या बांधिलकीचं एक कारण म्हणजे यामध्ये चांगले वेतन मिळतं - साधारणपणे महिन्याला १२,००० रुपये. अकुशल कामगारांसाठी हे वेतन चांगलं आहे. त्याचबरोबरच डबेवाल्यांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्यांना निश्चित अशी प्रतिष्ठाही मिळते.\n\nत्याशिवाय मोबाईल फोनच्या नोंदणीमध्ये सवलत आणि या प्रतिष्ठित जाळ्याशी स्वतःला जोडून घेऊ पाहणाऱ्या संस्थांतर्फे डबेवाल्यांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती, असं इतर फायदेही मिळतात.\n\nसहकारी चळवळीप्रमाणे सर्व डबेवाले हे मुकादमाबरोबर समान भागीदार असतात. हे मुकादम त्यांच्यातूनच निवडले जातात. \"येथे कोणालाही 'सलाम साहेब' किंवा 'हो साहेब' असं म्हणायची गरज नसते,\" असं अनिल भागवत हा डबेवाला या व्यवस्थेवर अधिक प्रकाश टाकतो. \n\nत्यांच्या या समर्पित वृत्तीमागे इतर तितकीच महत्त्वाची कारणंही आहेत.\n\nबहुतेक सर्व डबेवाले हे विठ्ठलभक्त वारकरी असतात. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचं त्यांना विठ्ठलाने शिकवलं आहे. \"रोजीरोटी कमावतानाच आम्हाला अध्यात्माच्या मार्गावर चालण्याची सुवर्णसंधीही मिळते, असं डबेवाले मानतात,\" अशी माहिती सांगळे देतात.\n\nअसं असेल तरी, अॅप-आधारित डिलिव्हरी सेवेची सोय वाढत असताना डबेवाले त्यांच्यासमोर टिकू शकतील का?\n\nतंत्रज्ञानाचा वाढता वापर करणाऱ्या नव्या दमाच्या उद्योजकांनी फुड-डिलिव्हरीच्या क्षेत्राकडे मोर्चा वळवला असल्याची माहिती अमेरिकेतील स्टार्टअपच्या क्षेत्रातील 500 स्टार्ट-अप्स या फर्मचा भागीदार असलेल्या पंकज जैनकडून मिळते.\n\nपण त्यापासून सध्या काही धोका नाही, असं ते मानतात. ते सांगतात की, या क्षेत्राला अजून झेप घ्यायची आहे. फुड-डिलिव्हरीचा व्यवसाय ज्या प्रमाणे सिलिकॉन व्हॅलीत चालतो, तसाच्या तसा तो भारतामध्ये राबवता येईल, असे या स्टार्ट-अप कंपन्यांनी गृहीत धरल, ही त्यांची एक समस्या आहे. \n\nअनेकांनी बाजारपेठेत शिरकाव करण्यासाठी, खात्रीशीर सप्लाय चेन आणि व्यवसायासाठी भक्कम योजना यांच्यावर अवलंबून राहण्याऐवजी फॅन्सी अॅप विकसित करून आणि सवलती देऊ करून गुंतवणूकदारांच्या पैशांचा अपव्यय केला, अशी माहिती जैन पुरवतात.\n\nडबेवाल्यांची कुठेही शाखा नाही.\n\nफुड-टेक..."} {"inputs":"...शुक्रवारी (2 ऑक्टोबर) सर्वत्र विचारले जात होते.\n\nहाथरसप्रकरणी पोलिसांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्याची परवानगी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांपासून हाथरस प्रशासनानं माध्यमं आणि विरोधकांना पीडितेच्या कुटुंबियांना भेटू देत नव्हते. \n\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी (2 ऑक्टोबर) ट्वीट करून म्हटलं की, जगातील कोणतीही ताकद मला पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यापासून अडवू शकत नाही. \n\nप्रियंका गांधी या सातत्यानं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"निश्चित आहे. त्यांना अशी शिक्षा करण्यात येईल जी भविष्यासाठी उदाहरण असेल. तुमचं उत्तर प्रदेश सरकार प्रत्येक माता-भगिनींची सुरक्षा आणि विकास याप्रती संकल्पबद्ध आहे.\"\n\nसरकार काय लपवू पाहतंय? - विरोधकांचा सवाल\n\nउत्तर प्रदेश सरकारच्या वर्तणुकीविरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र दिसतात. \n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं, \"उत्तर प्रदेश सरकारकडून पीडितेच्या कुटुंबीयांना जी वागणूक दिली जात आहे ती अजिबात योग्य नाही. लोकशाही व्यवस्थेत सत्तेचा अशाप्रकारे वापर निर्लज्जपणा आहे. तुम्ही सेवकाच्या भूमिकेत आहात, हे उत्तर प्रदेश सरकारने विसरू नये.\"\n\nकाँग्रेस नेते सचिन पायलट म्हणाले, \"उत्तर प्रदेश सरकार जाणीवपूर्वक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तिथले कलेक्टर पीडितेच्या कुटुंबीयांना धमकावत आहेत. मुख्यमंत्री आणि पोलीस प्रशासन विरोधकांचा आवाज दाबवण्याचा प्रयत्न करत आहे.\"\n\n 'उत्तर प्रदेश सरकार नेमकं काय लपवू पाहतेय', असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.\n\nत्या म्हणाल्या, \"विरोधी पक्षाच्या नेत्यांना अशी वागणूक का दिली जात आहे? हाथरसचे डीएम अशी व्यक्तव्यं का करत आहेत? इतर अधिकाऱ्यांचं वागणं असं का आहे? उत्तर प्रदेश सरकार काही लपवू इच्छिते का? उत्तर प्रदेशात दोन दिवसात बलात्काराची तीन प्रकरणं उघड झाली आहेत. राज्याचे गृहमंत्री किंवा मुख्यमंत्री यावर काही बोलले का? हे प्रकरण हाताळण्यात उत्तर प्रदेश सरकार सक्षम नसेल तर पंतप्रधानांनी या प्रकरणात लक्ष घातलं पाहिजे.\"\n\nमुंबई पोलिसांना यूपीला पाठवा : प्रताप सरनाईक\n\nहाथरस बलात्कार प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांना उत्तर प्रदेशात पाठवा, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.\n\nप्रताप सरनाईक म्हणाले, \"देशाला संतप्त करणाऱ्या, मानवतेला काळीमा फासणाऱ्या हाथरस घटनेची पारदर्शक चौकशी न करता योगी आदित्यनाथ सरकारने अत्यंत बेजबादारपणे, अमानवी पद्धतीने ती हाताळल्याचे दिसतेय.\"\n\nतसंच, \"मुंबईत यावर गुन्हा नोंदवून मुंबई पोलिसांना तपासासाठी यूपीला पाठवावं, अशी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मी विनंती करतो,\" असं प्रताप सरनाईक यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.\n\nहाथरस प्रकरण चांगलंच तापू लागलं आहे. लखनौसह देशातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये हाथरस प्रकरणाचा निषेध करण्यासाठी निदर्शनं करण्यात येत आहेत...."} {"inputs":"...शेतकऱ्याला मात्र योग्य मोबदल्यापासून वंचित ठेवण्यात आलं,\" असं धर्मा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आलं होतं.\n\nया निवेदनाची प्रत धुळ्याचे जिल्हाधिकारी, राज्याचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, उर्जा मंत्री आणि पर्यटन मंत्री यांनाही पाठवण्यात आली होती.\n\nत्यापूर्वी 21 नोव्हेंबर 2017 रोजी त्यांनी याच आशयाचं निवेदन महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांना केलं होतं. पण त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असं ते सांगतात.\n\nत्यानंतर 2 डिसेंबर 2017 र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही भूमिका आहे.\"\n\nसंपन्नतेकडून भूमिहीनतेकडे \n\nधर्मा पाटील पाच एकर शेतीच्या आधारे कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सरकारनं जमीन संपादित केल्यानंतर ते भूमिहीन झाले आहेत.\n\nजमीन संपादनानंतर धर्मा पाटील भूमिहीन झाले आहेत.\n\nशिवाय संपादित जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्यानं त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.\n\n\"आमची पाच एकर बागायती जमीन होती. शेतात आम्ही कापूस, भूईमूग, बाजरी, गव्हाचं पीक घेत होतो,\" शेतीविषयी विचारल्यावर नरेंद्र सांगतात.\n\nदरम्यान, वडिलांची तब्येत बरी नसल्यानं मुंबईत थांबावं लागलं आहे, असं नरेंद्र यांनी घरी वाट पाहणाऱ्या त्यांच्या आईला सांगितलं आहे. \n\n( शेतकरी धर्मा पाटील यांचं 28 जानेवारी 2018 रोजी उपचारादरम्यान निधन झालं. ) \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...शेतातही काम करण्यास जात असे.\"\n\n\"एकेदिवशी शेतात काम करत असताना आमचे एक नातेवाईक शेतात आले. मी तेव्हा शेतात इलेक्ट्रीक मोटर चालू करत होतो. ते माझ्या जवळ आले आणि त्यांनी माझ्या अंगाला स्पर्श केला.\"\n\n\"मला त्यावेळी काय करायचं हे समजतच नव्हतं. त्यांनी जबरदस्तीनं माझे सगळे कपडे उतरवून माझ्यावर बलात्कार केला. माझं सगळं अंग खूप दुखत होतं. अनेक वर्ष हा प्रकार सुरुच होता.\"\n\n\"बदनामीच्या भीतीनं मी आजवर हे कुणालाच सांगितलं नाही. कदाचित लोक माझी थट्टा करतील असंही मला वाटलं. या घटनेमुळे आजही अंगावर काटा येतो.\"\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ती गडबडीत होती. मी तिला सांगितलं.\"\n\nसमाजात महिलांनाच नव्हे तर लहान मुलं, तरूण आणि पुरुषांनाही लैंगिक शोषणाचा सामना करावा लागतो आहे.\n\n\"पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. कारण, तिला वाटत होतं की मुलांचं लैंगिक शोषण होऊच शकत नाही. मी घाबरल्यानं त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न केला.\"\n\n\"मी आईला म्हणायचो की, आपण घरी जाऊयात. कारण त्या पुजाऱ्याची मला घृणा येत होती. एकदा तर मी त्याला विरोध करण्यासाठी कडकडून चावाच घेतला होता.\"\n\n\"दसऱ्यानंतर आम्ही घरी आल्यावरच हा प्रकार थांबला. मी 14 वर्षांचा असताना जेव्हा मी त्याठिकाणी पुन्हा गेलो तर तो प्रकार मला पुन्हा आठवला.\"\n\n\"पण माझ्या आईला माझ्यावर अजून विश्वास नाही. ते 8 दिवस कसे काढले हे माझं मलाच ठाऊक आहे. आई-वडीलांनी आपल्या मुलांवर विश्वास ठेवला पाहिजे. कारण मुलीच नव्हे तर मुलंही शोषणाचा सामना करतात.\"\n\n\"कारण मुलं असली तरी ती तुमचीच मुलं असतात. इतरांची नसतात. त्यामुळेच त्यांचं पालकांनी ऐकलं पाहिजे.\"\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...शेवटचं अन्न\n\nव्यवसाय : सुतार\n\nशेवटचं स्टेटमेंट : \"या पीडेसाठी मी माफी मागतो. तुमच्यापासून जे जीवन हिरावून घेण्यात आलं, त्यासाठी मी माफी मागतो. मला माफ करावं, अशी मी इश्वरचरणी प्रार्थना करतो. मी तुमच्याकडेही हीच प्रार्थना करतो. मला माहिती आहे की हे अवघड आहे. पण, माझ्या कृत्याचा मला पश्चाताप आहे.\"\n\nरॉबर्ट अन्थनी मॅडेन\n\nमृत्यू दिनांक : 28 मे 1997\n\nशिक्षा : 12 वर्षं\n\nव्यवसाय : कूक\n\nरॉबर्ट अन्थनी मॅडेन यांची शेवटची मागणी\n\nशेवटचं स्टेटमेंट : \"तुम्हाला झालेलं नुकसान आणि झालेल्या वेदना, यासाठी मी माफी म... उर्वरित लेख लिहा:","targets":"यूयॉर्कमधल्या पॅरिश आर्ट संग्रहालयात 31 जानेवारी 2021 पर्यंत खुलं राहणार आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...शेष म्हणजे राजीव गांधी यांनी सोनिया गांधी यांना शेवटपर्यंत सांगितलं नाही की ते भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव आहेत. खूप वेळानंतर एकदा एका वर्तमानपत्रात इंदिरा गांधी यांचा फोटो छापून आला होता. तेव्हा राजीव गांधी यांनी सोनिया गांधींना सांगितलं की हा त्यांच्या आईचा फोटो आहे.\"\n\nमेहमूद आणि राजीव गांधी यांची भेट\n\nराजीव गांधी चार वर्षांचे असल्यापासून त्यांची अमिताभ बच्चन यांच्याशी मैत्री होती. अमिताभ बच्चन मुंबईत स्ट्रगल करत होते तेव्हा एकदा त्यांना भेटायला राजीव गांधी मुंबईत गेले होते.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला आहे. त्यांनी आम्हाला विचारलं की अशा परिस्थितीत काय करतात?\"\n\n\"प्रणव मुखर्जींनी सांगितलं की पूर्वीपासून ही परंपरा आहे की सर्वात वरिष्ठ मंत्र्याला पंतप्रधानपदाची शपथ दिली जाते आणि त्यानंतर पंतप्रधानाची निवड होते. मात्र, माझे सासरे उमाशंकर दीक्षित म्हणाले की ते पंतप्रधान होण्याची जोखीम उचलणार नाही. राजीव गांधी यांनाच पंतप्रधानपदी बसवण्यात येईल.\"\n\nप्रणव मुखर्जींचा सल्ला त्यांच्याविरोधात गेला\n\nमी शीला दीक्षित यांना विचारलं की , सर्वात वरिष्ठ मंत्र्याला पंतप्रधान बनवण्याचा त्यांचा सल्ला प्रणव मुखर्जींच्या विरोधात गेला का?\n\nशीला दीक्षित यांचं उत्तर होतं, \"हो. थोड्याफार प्रमाणात विरोधात गेलं. कारण राजीव निवडून आल्यावर इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री असलेले प्रणव मुखर्जी यांना त्यांनी आपल्या मंत्रिमंडळात घेतलं नाही. काही दिवसांनंतर प्रणव मुखर्जी यांनी पक्षही सोडला. ते सर्वात ज्येष्ठ मंत्री होते.\"\n\n\"मात्र, आपली उमेदवारी भक्कम करण्यासाठी ते तसं बोलले असावे, असं मला वाटत नाही. ते केवळ जुनी उदाहरणं सांगत होते. मात्र, त्यांच्या विरोधकांनी ते वक्तव्य अगदी वेगळ्या संदर्भात राजीव गांधींसमोर सादर केलं.\"\n\nमालदिवच्या राष्ट्राध्यक्षांना वाचवलं\n\nपंतप्रधान झाल्यानंतर राजीव गांधी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात बरंच काम केलं. पक्षांतर कायदा, 18 वर्षांचे झाल्यावर मताधिकार आणि भारताला प्रादेशिक शक्ती म्हणून उभं करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. \n\nअश्विनी भटनागर सांगतात, \"शपथ घेताच त्यांनी निर्णयांचा धडाका लावला. मग ते शिक्षण क्षेत्रात असो, प्रदूषणाच्या संदर्भात असो, राजकीय व्यवस्थेला स्वच्छ करण्यासंदर्भात असो किंवा मग काँग्रेसच्या शताब्दी सोहळ्यात त्यांनी केलेलं भाषण. या सर्वांमुळे जनतेला एक सुखद धक्का बसला.\"\n\n\"आज लोक सर्जिकल स्ट्राईकविषयी बोलतात. राजीव गांधी यांनी 1988 साली 4000 किमी दूर मालदीववर स्ट्राईक केलं होतं. त्यावेळी 10 तासांच्या नोटिशीवर आग्र्याहून 3000 जवानांना एअरलिफ्ट करण्यात आलं होतं. तिथल्या राष्ट्राध्यक्षांविरोधात बंडखोरी झाली होती. ते लपून-छपून फिरत होते. राजीव गांधींमुळे ते सत्तेत तर परतलेच. शिवाय त्यांचा विरोध करणाऱ्यांना अटकही झाली.\"\n\nसॅम पित्रोदा यांच्या मदतीने संवाद क्रांती\n\nसॅम पित्रोदा यांच्या मदतीने भारतात जी दूरसंचार क्रांती आली त्याचं बरंचसं श्रेय राजीव गांधी यांना देतात. \n\nबीबीसीशी..."} {"inputs":"...शेषतः मसाल्यांवर प्रचंड कर लावत असत.\n\nदुसऱ्या बाजूला युरोपातही आशियासोबत जमीनमार्गे होणाऱ्या व्यापारावर व्हेनिस व जीनिव्हा यांची एकाधिकारशाही प्रस्थापित झालेली होती. यामुळे इतर युरोपीय देश- विशेषतः स्पेन व पोर्तुगाल यांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागत होतं. \n\nयाच कारणामुळे वास्को द गामाची मोहीम सुरू होण्याच्या पाच वर्षं आधी स्पेनमधील ख्रिस्तोफर कोलंबसाच्या नेतृत्वाखाली पश्मिमेकडील मार्गाने भारताचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्यात आली होती.\n\nकालिकत बंदर\n\nपण कोलंबसाचं नियोजन व माहिती कमी आहे, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रांमध्ये जाऊन तिथल्या हिंदू देवींच्या मूर्तींना माता मरियम आणि देवांना येशू मानून प्रार्थना करत असत. \n\nकालिकतच्या राजासमोर वास्को-द-गामा\n\nकालिकतध्ये 'समुद्री राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजाने आपल्या महालात वास्को द गामाचं जोरदार स्वागत केलं. पाऊस पडत असताना छत्री लावलेल्या पालखीत बसवून वास्को द गामाला बंदरातून दरबारापर्यंत आणण्यात आलं. पण या आनंदावर थोड्याच वेळात विरजण पडलं- तत्कालीन परंपरेनुसार वास्को द गामाने राजासाठी काही भेटवस्तू आणल्या होत्या (लाल रंगाची हॅट, पितळेची भांडी, काही किलो साखर व मध), पण या भेटी इतक्या फुटकळ मानल्या गेल्या की पाहुण्यांच्या स्वागतासाठी आलेल्या वझिराने त्या भेटी राजाला दाखवण्यास नकार दिला.\n\nयाचा परिणाम असा झाला की स्थानिक अधिकारी वास्को द गामाला एखाद्या श्रीमंत देशातील राजेशाही प्रवाशाऐवजी समुद्री डाकू मानू लागले. \n\nव्यापारी कोठारं उभारण्यासाठी व पोर्तुगीज व्यापाऱ्यांना कर माफ करण्याची वास्को द गामाची विनंती समुद्री राजाने अमान्य केली. शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की, स्थानिक लोकांना अनेक पोर्तुगिजांवर हल्ला करून त्यांना मारून टाकलं.\n\nवास्को द गामा प्रचंड संतापला. त्याच्या जहाजावरील तोफांच्या तोडीसतोड काहीच अस्त्रं समुद्री राजाकडे नव्हती. त्यामुळे वास्को द गामाने कालिकतवर बॉम्बगोळे टाकून अनेक इमारती आणि शाही महाल उद्ध्वस्त करून टाकला. अखेर समुद्री राजाला देशाच्या आतल्या भागा पळून जावं लागलं.\n\nहे राजकीय अपयश एका बाजूला सहन करावं लागलं असलं, तरी कालिकतमधील तीन महिन्यांच्या वास्तव्यादरम्यान पोर्तुगिजांना अत्यंत स्वस्त दरात अमूल्य मसाले मिळाल्यामुळे त्यांनी जहाजांवर मसाले खच्चून भरून घेतले.\n\nसगळ्या ख्रिस्ती जगासाठी मसाले\n\nवास्को द गामाचा परतीचा प्रवास खूपच कष्टप्रद झाला. अर्धे सहकारी आजारांना बळी पडले, तर एक जहाज वादळाला तोंड देऊ न शकल्याने समुद्रतळाशी गेलं. अखेरीस लिस्बनहून बाहेर पडल्यानंतर तब्बल दोन वर्षांनी, 10 जुलै 1499 रोजी 28 हजार किलोमीटरचा प्रवास करून पोर्तुगालची ही जहाजं परत लिस्बनला आली (वास्को द गामा त्याच्या भावाच्या आजारपणामुळे एका बेटावर थांबला होता), तेव्हा त्यांचं प्रचंड मोठं स्वागत करण्यात आलं. परंतु, 170 नाविकांच्या दलातील केवळ 54 जणच जिवंत परत आले.\n\nसंपूर्ण युरोपात आपल्या यशाची वार्ता तत्काळ पोचेल, अशी तजवीज राजा दुसरा मॅन्युअल याने केली. स्पेनची महाराणी इसाबेल..."} {"inputs":"...शो त्यांचा देह सोडत आहेत. हे ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यावर अमृतो म्हणाले 'ओशोंना असा निरोप देऊ नका. सर्व धैर्य एकवटून काम करा. ओशोंना वाचवा.\" \n\nओशो कम्यून (संग्रहित छायाचित्र)\n\n\"जर ओशो मरणासन्न होते, तर त्यांना वाचवण्याचे प्रयत्न का करण्यात आले नाहीत? आश्रमात एवढे डॉक्टर असताना त्यांना हे काम का सांगितलं गेलं नाही. ओशो अत्यवस्थ झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात का नेण्यात आलं नाही? त्यांच्या आजाराबाबत इतकी गुप्तता पाळण्याचं काय कारण होतं,\" असे अनेक प्रश्न गोकाणींना पडले होते, असा उल्लेख शपथपत... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी 2011 मध्ये एबीपी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. \n\nजेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या आईंना कळली तेव्हा त्या नीलम यांना म्हणाल्या \"त्यांनी माझ्या मुलाला मारलं.\" \n\n\"ओशो यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी त्या सारखं म्हणत होत्या - उन्होंने तुझे मार डाला. मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानं त्या तसं बोलत आहे असं काही जणांनी त्या वेळी म्हटलं,\" असं नीलम यांनी मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. \n\nमृत्युपत्राबाबत गुप्तता का? \n\n\"ओशोंच्या पुण्याच्या आश्रमाची संपत्ती 1,000 कोटी रुपयांच्या घरात आहे. तर कॉपीराइटमधून वर्षाला अंदाजे 100 कोटी रुपयांची कमाई होते. ओशोंच्या प्रवचनांच्या आधारावर अंदाजे 600 पेक्षा जास्त पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे,\" असं योगेश ठक्कर सांगतात.\n\n\"जगातल्या सर्व प्रमुख भाषांमध्ये त्यांची भाषांतरं झाली आहेत. ओशोंच्या नावे 'कथित' मृत्यूपत्र सादर करून जयेश (मायकल बायर्न) यांनी आपल्याकडे बहुतांश पुस्तकांचे हक्क ठेवले आहेत,\" असं ठक्कर सांगतात. \n\nयोगेश ठक्कर या ओशोंच्या शिष्याने ओशोंच्या मृत्युपत्राची सत्यता पडताळून पाहावी, अशी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. \n\nओशोंच्या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी बनावट आहे, असा संशय ठक्कर यांना आहे. ओशोंच्या मृत्युपत्राची पडताळणी व्हावी, यासाठी योगेश ठक्कर यांनी हे मृत्युपत्र तज्ज्ञांकडं पाठवलं होतं. \"या मृत्युपत्रावरील स्वाक्षरी ही बनावट असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आहे,\" असा ठक्कर यांचा दावा आहे. \n\n\"त्यांच्या मृत्यूनंतर आश्रमाच्या कोट्यवधी रुपयांची संपत्तीचं नियंत्रण त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी आपल्या हातात घेतलं. ओशोंचं साहित्य हे सर्वांसाठी खुलं असायला हवं पण ओशोंच्या 'कथित' मृत्युपत्रामुळे या अध्यात्मिक संपत्तीचं नियंत्रण काही मोजक्या लोकांच्या हाती गेलं. म्हणून या मृत्युपत्राला मी न्यायालयात आव्हान दिलं,\" असं योगेश ठक्कर यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nत्यांच्या याचिकेसोबत डॉ. गोकुल गोकाणी यांचं शपथपत्र देखील जोडण्यात आलं आहे. \n\nओशोंच्या मृत्यूमध्ये काहीतरी संशयास्पद आहे असं गोकाणी यांना वाटतं. \"ओशोंच्या मृत्यूच्या अनेक वर्षांनंतरही काही प्रश्न अनुत्तरित आहेत,\" असं गोकाणींनी शपथपत्रात म्हटलं आहे. \n\n\"डॉ. गोकाणी यांची मुलाखत घेऊन त्यांचं ओशोंच्या मृत्यूबाबत काय म्हणणं आहे हे मी समजून घेतलं,\" असं 'व्हू किल्ड..."} {"inputs":"...शोत्सवाची सुरुवात झाली या मताशी भाऊ रंगारी यांचे वंशज संजीव जावळे सहमत आहेत. फक्त ते वर्ष 1893 नाही तर 1892 हे होतं असं त्यांचं म्हणणं आहे. \n\n\"खासगीवाले 1892ला ग्वाल्हेरहून जाऊन आल्यावर तिघांनी मिळून सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती. रंगारी यांच्या घरी तत्कालीन प्रतिष्ठित मंडळींची एक बैठक झाली होती. त्या बैठकीला बळवंत सातव, गणपतराव घोटवडेकर, सांडोबाराव तरवडे, खासगीवाले, बाळासाहेब नातू, लखीशेठ दंताळे, आप्पासाहेब पटवर्धन आणि दगडूशेठ हलवाई हे लोक उपस्थित होते.\n\n\"या सर्वांच्या पुढाकाराने 189... उर्वरित लेख लिहा:","targets":"बिपान चंद्रा यांनी आपल्या 'इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स' या पुस्तकात म्हटलं आहे, \"1893 सालापासून लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रवादी विचारांचा प्रसार-प्रचार करण्यासाठी केला. देशभक्तीपर गीतं आणि भाषणांच्या माध्यमातून टिळक राष्ट्रवादाचा प्रचार करत असत. 1896मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला देखील सुरुवात केली. त्याच वर्षी टिळकांनी विदेशी कपड्यांवरील बहिष्काराची चळवळ देखील सुरू केली होती.\" \n\n\"1904-05 पर्यंत तर गणेशोत्सवाचा वापर राष्ट्रभक्तीच्या कार्यासाठी केला जात आहे, याची कल्पना देखील इंग्रजांना लागली नव्हती. इतर वेळी एखाद्या भाषणाचं आयोजन करायचं असेल तर इंग्रजांची परवानगी लागायची, पण गणेशोत्सवात ती लागत नसे,\" असं लवाटे सांगतात. \n\n1908 साली टिळकांना राष्ट्रद्रोहाच्या गुन्ह्यात सहा वर्षांची शिक्षा झाली. टिळक मंडालेला गेल्यानंतर देखील गणेशोत्सवाचं स्वरूप काही अंशी तसंच राहिलं, असं मत डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"टिळक तुरुंगात गेल्यावर गणेशोत्सवामध्ये राष्ट्रभक्तीवर कार्यक्रम सुरूच होते, पण त्यावेळी जी गाणी किंवा पदं म्हटली जात त्यातला भडकपणा कमी झाला होता,\" असं मोरे सांगतात. \n\nजून 1914ला ते मंडालेहून परत आले. त्यावेळी त्यांना कुणी भेटायला येऊ नये म्हणून इंग्रजांनी वटहुकूम काढला होता. त्यांच्या वाड्याबाहेर पोलीस तैनात करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांतच गणेशोत्सव येईल आणि त्यामध्ये टिळक आपल्या कारवाया करतील, अशी इंग्रजांना धास्ती होती. गणेशोत्सवाचा फायदा टिळकांना होऊ नये म्हणून इंग्रजांनी पावलं उचलली होती, अशी नोंद डॉ. सदानंद मोरे यांच्या 'लोकमान्य ते महात्मा' या पुस्तकात आहे. \n\nभाऊ रंगारी गणपती\n\n\"लगेचच येणाऱ्या गणेशोत्सवाचा टिळकांना फायदा होऊ नये, म्हणून गणपतीशिवाय इतरांचा जयजयकार करण्यास, त्यांचे वा त्यांच्या नातेवाइकांचे फोटो लावण्यास, प्रमुख जागी उभं राहून त्यांना माळा वगैरे घालण्यास, भजनी मंडळीस वा मेळ्यास उद्देशून भाषणं करण्यास मनाई करण्यात आली. टिळकांना भाषणाची बंदी घालण्यात आल्यानंतर ते एक शब्द न बोलता कार्यक्रमास उपस्थित राहत असत. त्या परिस्थितीत ते देखील पुरेसं होतं,\" असं मोरे यांनी लिहिलं आहे. पुढे त्यात लिहिलं आहे की गणपती मिरवणुकीदरम्यान काही उत्साही युवक 'टिळक महाराज की जय' म्हणत असत. त्यांच्यावर कारवाई देखील होत असे. \n\nटिळकांमुळेच..."} {"inputs":"...शोधत नाही आणि आम्ही कॅरेबियन आयलंडवर आमचा पैसा देखील साठवत नाहीत,\" असं ते त्यावेळी म्हणाले होते. \n\nअॅपलने पाठवलेली प्रश्नावली\n\nअॅपलचा सावळा गोंधळ काय आहे याची आम्ही चौकशी करू अशी घोषणा यूरोपियन युनियननं 2013 मध्ये केली होती. \n\nकेवळ टॅक्स चुकवण्यासाठी या देशात कंपन्यांची स्थापना करता येणार नाही असा निर्णय आयरिश सरकारनं घेतला. \n\nअॅपलनं अॅपलबी पाठवलेली प्रश्नावली\n\nया नव्या कायद्यानंतर आपला कर वाचावा म्हणून अॅपलनं आपला पैसा ऑफशोअर अकाउंट्समध्ये वळवला. \n\nमार्च 2014 मध्ये अॅपलने अॅपलबी या संस्थेला काह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीने गुंतवलेल्या पैशातून काय विकता घेता येऊ शकतं?\n\nअॅपलनं आयर्लंडमध्ये निर्माण केलेली कंपनी अॅपल ऑपरेशन्स इंटरनॅशनलच्या नावावर 252 अब्ज डॉलर इतकी गंगाजळी आहे. \n\nत्याचबरोबर अॅपलनंच तयार केलेली दुसरी कंपनी अॅपल सेल्स इंटरनॅशनलच्या नावेही गुंतवणूक करण्यात आली आहे. 2015 ते 2016 या काळादरम्यान या कंपनीच्या नावे व्यवहार झाले आहेत. \n\nअॅपलनं खेळलेल्या या नव्या खेळीमुळं त्यांचे कोट्यवधी डॉलर्स वाचले. \n\n2017 मध्ये अॅपलला अमेरिकेबाहेरील व्यवहारातून 44 अब्ज डॉलर महसूल मिळाला आणि त्यांनी केवळ 1.65 अब्ज डॉलर कर बाहेर देशात दिला. \n\nहे प्रमाण 3.7 टक्के आहेत. जगभरात आकारल्या जाणाऱ्या सरासरी कॉर्पोरेट टॅक्सच्या तुलनेत हे प्रमाण एक षष्टमांश इतकं आहे. \n\nअॅपल आणि आयर्लंड विरुद्ध युरोपियन युनियन \n\nनियमांचं उल्लंघन करून आयर्लंडनं अॅपलच्या फायद्याचे निर्णय घेतल्याचा दावा युरोपियन कमिशनने 2016 मध्ये केला होता. \n\nआपण चौकशी केली आणि त्यात आम्हाला असं आढळलं की आयर्लंडनं घेतलेल्या निर्णयामुळे अॅपलला करात सवलत मिळाली. \n\n\"2003 ते 2013 या काळात अॅपलनं जो कर चुकवला आहे तो कर अॅपलनं आयर्लंड सरकारला द्यावा असं युरोपियन कमिशननं म्हटलं होतं. हा कर 13 अब्ज युरो आहे,\" असं त्यांनी म्हटलं होतं. \n\nयुरोपियन कमिशननं आपलं निरीक्षण मांडल्यानंतर त्याचा विरोध आयर्लंड आणि अॅपलने संयुक्तरित्या केला. \n\n\"युरोपियन कमिशनचं वक्तव्य हे फक्त राजकीय उद्दिष्टातून आहे.\" असं टीम कूक यांनी म्हटलं होतं.\n\nतर आयर्लंड सरकारनं म्हटलं, \"हा आमच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला आहे. जर युरोपियन कमिशननं सांगितलं तसं आम्ही केलं तर बहुराष्ट्रीय कंपन्या दुसरीकडं जातील.\"\n\nनंतर आयर्लंडने अॅपलकडून 13 अब्ज युरो कर वसुली करू असं कबूल होतं. \n\nऑफशोअर ठिकाणी अॅपलची गुंतवणूक किती?\n\n2017 मध्ये युरोपियन युनियननं म्हटलं की आयर्लंडनं अॅपलकडून कर वसूल केला नाही तर आम्ही तुम्हाला न्यायालयात खेचू. \n\nत्यावर आयर्लंडनं प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले, \"ही बाब खूप गुंतागुंतीची आहे आणि वसुलीसाठी आम्हाला वेळ लागेल.\"\n\nजीडीपीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ \n\nजेव्हा दुहेरी आयरिश पळवाट बंद झाली त्यानंतर आयर्लंडनं कर संरचना बदलली. त्या कर संरचनेचा फायदा अॅपलसारख्या कंपन्यांनी घेतला. \n\nअॅपलची कंपनी अॅपल सेल्स इंटरनॅशनलच्या नावावर बहुमूल्य अशी बौद्धिक संपदा होती. ही कंपनी अॅपलने जर्सी येथे स्थलांतरित केली. \n\nकंपनीकडं..."} {"inputs":"...श्न :कार्यालयीन गोपनीयतेच्या कायद्यानुसार अशी माहिती उघड करणाऱ्यांना काही शिक्षा होऊ शकते का? \n\nउत्तर : एडिटर गिल्डनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात असं म्हटलं आहे की भारताच्या महाधिवक्त्यांनी अशी ग्वाही दिली आहे की हा कायदा माध्यमं आणि वकिलांविरोधात वापरला जाणार नाही. पण मला वाटतं की हे प्रसिद्धिपत्रक टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या बातमीच्या आधारावर तयार करण्यात आलं आहे. पण मला वाटत नाही की महाधिवक्त्यांनी अशी काही ग्वाही दिली नाही. \n\nजर त्यांनी काही कारवाई केली तर हा मुद्दा खूप वाढेल त्यामुळे ते तसं क... उर्वरित लेख लिहा:","targets":"उत्तर :बोफोर्सच्या वेळी वातावरण वेगळं होतं. तेव्हा प्रकाशकांना भीती नव्हती. जेव्हा आम्ही बोफोर्स घोटाळा उघडा केला तेव्हा इतर प्रसारमाध्यमांनी देखील बोफोर्सच्या बातम्या दिल्या. पण सध्या परिस्थिती बदलली आहे. NDTV वर आयकर खात्याची धाड पडली होती. माध्यमं देखील बदलली आहेत. नफ्यात घसरण झाली आहे. सरकारी जाहिरातीशिवाय नफ्यात आणखी घसरण होऊ शकते. डिजिटल माध्यमांमुळे सर्वकाही बदललं आहे. द हिंदूदेखील आर्थिक तणावाखाली आहे. आधी 70-80 टक्के नफा आधी प्रिंटमधून यायचा पण आता डिजिटल माध्यमांमुळे बदल झाला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...श्नांना बगल दिली.\n\nगृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी संजय राऊत यांची टीका म्हणजे एका पत्रकाराचे स्वातंत्र्य आहे असं म्हटलंय.\n\n\"याचा अर्थ त्यांचा प्रत्येक शब्द खरा आहे असं नाही. आपल्याला जेवढं घ्यायचं आहे तेवढेच घ्यावे. अनेकदा माधव गडकरी, गोविंद तळवळकर अशा पत्रकारांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. याचा अर्थ ते त्यांचे शत्रू आहेत असा होत नाही. संपादक टीका करत असतात.\"\n\nशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांकडे बोट दाखवत आहेत का?\n\nपोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर सुरुवातीला जेव्हा विरोधक... उर्वरित लेख लिहा:","targets":"केला आहे.\n\nराजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"माझा पक्ष,माझी जबाबदारी असं धोरण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचं आहे. म्हणजे सत्तेत एकत्र असले तरी केवळ आपल्या पक्षाची बाजू लावून धरायची असं चित्र कायम दिसून येते. त्यामुळे गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या चुकांना गृहमंत्री कसे जबाबदार आहे हे सांगण्याचा प्रयत्न या लेखातून झालेला दिसतो.\"\n\n\"याचा अर्थ शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ आपआपल्या पक्षाच्या प्रतिमेचाच विचार करते हे दिसून येते पण म्हणून दोन्ही पक्षात यामुळे टोकाचा वाद आहे असंही नाही. संजय राऊत हे पत्रकार सुद्धा आहेत. यापूर्वीही त्यांनी उघडपणे अनेक नेत्यांवर टीका केली आहे. त्यामुळे यावरून महाविकास आघाडी सरकारला धोका आहे असं मला वाटत नाही,\" असंही अभय देशपांडे सांगतात.\n\nपण संजय राऊत हे शिवसेनेचे खासदार आहेत आणि सामना हे शिवसेनेचे मुखपत्र आहे हे सुद्धा वास्तव आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी मांडलेली भूमिका ही शिवसेनेची आहे की लेखकाचे वैयक्तिक मत आहे? असा प्रश्न कायम राहतो.\n\nज्येष्ठ पत्रकार श्रुती गणपत्ये यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"सरकार जेव्हा तीन पक्षांचे असते तेव्हा थोड्याफार कुरबुरी सतत सुरू असतात. पण यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव आहे असं सध्यातरी दिसत नाही. कारण तसे असते तर सचिन वाझे, परमबीर सिंह या अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये ते प्रकर्षाने दिसून आले असते. त्याचे पडसाद सरकारच्या भूमिकेवरही पडले असते. पण तसं काही झालं नाही.\"\n\nराष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या तीन पक्षात लोकशाही आहे त्यामुळे संजय राऊत यांच्यासारखा नेता जाहीरपणे सरकारमधील चुकांवर बोट ठेऊ शकतो असंही श्रुती गणपत्ये यांना वाटते.\n\nशरद पवारांची खेळी?\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या खंडणीच्या आरोपांनंतर त्यांनी हे आरोप फेटाळले. पण याप्रकरणी अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी जोर धरू लागली.\n\nयावेळी शरद पवार यांनी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेत राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले. असं असलं तरी अनिल देशमुख यांनी गृहखातं सक्षमरित्या हाताळलं नाही अशी टीका होते.\n\nअनिल देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर पक्षाअंतर्गतही नाराजी असल्याचे कळते. नवाब मलिक यांनी संजय राऊत यांच्या या लेखावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, \"काही चुका झाल्या आहेत. भविष्यात त्या होणार नाहीत..."} {"inputs":"...श्लेषक हेमंत देसाई सांगतात.\n\nते म्हणाले, \"ज्यावेळेस बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेस शरद पवार केंद्रात मंत्री होते. ते असो की दुसरे कोणतेही नेते असो, बाबरी मशीद पाडण्यापासून वाचवण्यात सगळ्यांना अपयश आलं. त्यानंतर मंग मुंबईत ज्या दंगली उसळल्या त्या नियंत्रणात आणण्यासाठी शरद पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्यात आलं. \n\n\"आता राम मंदिर उभारणीचं राजकारण करू नका, अशी शिवसेनेची भूमिका आहे, तर आम्ही कोरोना निवारणाला प्राधान्य देत असल्याची भूमिका शरद पवारांनी घेतली आहे. त्यातून त्यांना हे स्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाकडे लक्ष वळवण्याचा भाजपचा जो प्रयत्न चाललेला आहे, त्यावर शरद पवारांनी बोट ठेवलेलं आहे.\"\n\nतर ही भाजपवर थेट टीका असल्याचं पत्रकार विजय चोरमारे म्हणतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"शरद पवारांकडे कुठलंही संवैधानिक पद नाही. मात्र, तरीही 81 वर्षांचे शरद पवार राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दौरा करत आहे. त्यांचं हे वक्तव्य म्हणजे मोदी सरकारवर कारभारावर टीका आहे. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना सरकार लोकांना पुन्हा एकदा हिंदुत्व आणि राम मंदिर या मुद्द्यात अडकवू इच्छिते आणि त्याकडे शरद पवार लक्ष वेधत आहेत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ष दुर्लक्ष करत असल्याचं तामिळनाडू काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होतं. 1991-96 या कालावधीत एआयडीएमकेच्या सरकारला प्रचंड टीकेचा सामना करावा लागला. \n\nम्हणूनच 1996 निवडणुकांमध्ये काँग्रेस-एआयडीएमके एकत्र असू नये असं तामिळनाडू काँग्रेसमधील काहीजणांचं मत होतं. \n\nमात्र दिल्लीस्थित केंद्रीय नेतृत्वाने एआयडीएमकेसह जाण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच तामिळनाडू काँग्रेसमधील प्रभावशाली नेते जी. के. मोपनार यांनी पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीने तामिळ मनिला काँग्रेस असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. \n\nमनिला काँग्रेस ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त 305 कोटी रुपयांच्या गुंतवणूकप्रकरणी फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डानं दिलेल्या परवानगीसंदर्भात अफरातफर आढळल्यानं सीबीआयनं 2017 मध्ये खटला दाखल केला. त्यावेळी चिदंबरम केंद्रीय अर्थमंत्री होते. \n\nचिदंबरम यांच्या दिल्लीतील निवासस्थानी सीबीआयचं पथक पोहोचलं.\n\nज्या कंपनीत ही गुंतवणूक झाली त्याच्याशी पी.चिदंबरम यांचे पुत्र कार्ति संबंधित होते. कंपनीत मुलाचा सहभाग असल्यामुळेच चिदंबरम यांच्या अर्थमंत्रालयाने गुंतवणुकीला अनुमती दिली असा आरोप केला जात आहे. \n\n5. एअरसेल-मॅक्सिस खटला\n\nमार्च 2016 मध्ये मॅक्सिस कंपनीची उपकंपनी असलेल्या मॉरिशसस्थित ग्लोबल कम्युनिकेशन सर्व्हिसेस होल्डिंग लिमिटेड कंपनीला फॉरेन इन्व्हेस्टमेंट बोर्डने भारतातील एअरसेलमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली. चिदंबरम यांच्या अर्थमंत्री म्हणून कार्यकाळात ही प्रक्रिया झाली. \n\nपी.चिदंबरम\n\nअर्थमंत्री या नात्याने 600 कोटींच्या थेट विदेशी गुंतवणुकीला मान्यता देण्याचे अधिकार त्यांना होते. गुंतवणुकीची रक्कम 600 कोटींपेक्षा जास्त असेल तर प्रस्ताव आर्थिक शहानिशा होण्यासाठी कॅबिनेट समितीकडे पाठवणं अनिवार्य असतं. \n\nमॅक्सिसने एअरसेलमध्ये 3200 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. यासाठी कॅबिनेटच्या मंजुरीची आवश्यकता होती. मात्र चिदंबरम यांनी स्वत:च्या अखत्यारीत परवानगी दिली असल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. कार्ती चिदंबरम यांच्याशी संलग्न कंपन्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचीही चर्चा आहे. \n\nएअरसेलतर्फे जारी करण्यात आलेल्या शेअरची फेसव्हॅल्यू दहा रुपये होती. म्हणजेच एअरसेलने विकलेल्या शेअर्सची किंमत 180 कोटी रुपये होती. शेअर्स प्रीमिअम दराने विकले गेल्याने गुंतवणुकीची एकूण रक्कम 3200 कोटी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. दरम्यान चिदंबरम आणि त्यांचे चिरंजीव कार्ती यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे. \n\nअर्थमंत्री चिदंबरम यांच्या कार्यकाळात झालेल्या निर्णयांची चौकशी होत आहे.\n\nसरकारतर्फे चालवण्यात येणाऱ्या एअर इंडिया कंपनीने विकत घेतलेल्या विमानांच्या खरेदीसंदर्भात चिदंबरम यांची चौकशी होत आहे. केंद्रीय पुरोगामी आघाडीच्या कार्यकाळात विमानांची खरेदी झाली होती. \n\nएअरबस प्रतीच्या 43 विमानांची खरेदी करण्यासाठी नियुक्ती झालेल्या मंत्र्यांच्या समितीचं नेतृत्व चिदंबरम यांच्याकडे होतं. \n\nचिदंबरम हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते उत्तम वक्ते, सक्षम प्रशासक आणि अर्थतज्ज्ञ आहेत...."} {"inputs":"...ष राहुल गांधी विरोधकांच्या भविष्यातील महाआघाडीचे महत्त्वपूर्ण सूत्रधार बनले आहेत.\n\nअर्थात हे स्वीकारूनच रविवारी चेन्नईत द्रमुक नेते MK स्टॅलिन यांनी राहुल गांधी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करा, असा प्रस्ताव ठेवला. \n\nराहुल गांधी, दयानिधी मारन, स्टॅलिन आणि करुणानिधी\n\nपण स्टॅलिन यांच्या प्रस्तावात शुद्ध तर्क आणि वस्तुस्थितीपेक्षा अतिउत्साह दिसून आला.\n\nत्यातही राहुल गांधींसह व्यासपीठावरील तमाम नेत्यांच्या हातात द्रमुक आयोजकांनी तलवारी दिल्या होत्या. हे अतिउत्साहाचं प्रदर्शन तिथेही दिसू... उर्वरित लेख लिहा:","targets":"बहुजन समाज पक्षाच्या मायावतींचा समावेश आहे. \n\nजयपूर, भोपाळ आणि रायपूरमधील काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभाला उपस्थिती टाळून मायावती, ममता आणि अखिलेश यांनी विरोधकांमधील सहमतीत अजूनही अडचणी असल्याचं आधोरेखित केलं. \n\nराजकीय निरीक्षक उत्तर प्रदेशात सपा-बसपाची ही गरज असल्याचं मानतात. \n\nमध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयामुळे काँग्रेसनं उत्तर प्रदेशातही आपले हात पाय पसरावेत, हे मायावती आणि अखिलेश यांना रुचणारं नाही, त्यामुळेच हे घडत असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतंय. \n\nजिथं पंतप्रधानपदाच्या दावेदारीचा प्रश्न येतो, तिथं बसपा समर्थकांचा एक गट मायावतींचं नाव पुढे करतो. पण मायावतींना हे पक्कं ठाऊक आहे, की निवडणुकीनंतर जो पक्ष सर्वाधिक जागा जिंकतो, त्यालाच पंतप्रधानपदावर दावा करण्याचा नैतिक अधिकार आहे.\n\nत्यात विरोधकांच्या आघाडीतील अनेक पक्षांनी आधीच राहुल गांधी यांचं नेतृत्व मान्य करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशातील दोन प्रमुख पक्ष वेगळी भूमिका घेण्याची जोखीम उचलतील असं वाटत नाही. \n\nत्यामुळे शक्यता अशीच आहे, की दोन्ही नेत्यांची सध्याची भूमिका ही केवळ राजकीय अपरिहार्यतेचा किंवा रणनीतीचा भाग असावी. \n\nदुसरीकडे मायावती आणि अखिलेश यांच्यावर काँग्रेसला साथ देऊ नये, यासाठी केंद्रातून सतत दबाव आहे, असंही म्हटलं जातं. \n\nत्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीनं या नेत्यांना 'घेरलं' जातं. मात्र ही बाबसुद्धा स्पष्ट आहे, की आपल्या सुरक्षित राजकीय भविष्यासाठी सपा आणि बसपा केंद्रात आपल्याला 'अनुकुल' सरकार येईल यासाठी आग्रही असतील. त्यामुळे शेवटच्या काळात हे दोन्ही पक्ष विरोधी आघाडीशी हातमिळवणी नक्कीच करतील. \n\nआणि शेवटी ममता बॅनर्जींचाच प्रश्न असेल तर त्या स्वत:च पश्चिम बंगालमधील भाजप-संघाच्या वाढत्या घेराबंदीमुळे त्रस्त आहेत. \n\nत्यामुळे भविष्यातील विरोधकांच्या आघाडीत सहभागी होण्यावाचून त्यांच्याकडे दुसरा पर्याय शिल्लक नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ष लढवणारे राजेंद्र राऊत यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. \n\nसोलापूर जिल्ह्यामध्येच करमाळ्यात रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता, मात्र करमाळ्यात अपक्ष संजय शिंदे यांनी त्यांचा पराभव केला. रश्मी बागल यांना तर निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.\n\nकाँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी दिलीप माने यांचा पराभव केला.\n\nसोलापूर शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र ते चौथ्या क्रमांका... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. \n\nश्रीरामपूर मतदारसंघामध्ये काँग्रेसमधून येऊन शिवसेनेच्या तिकिटावर लढणारे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे पराभूत झाले आहेत. भाऊसाहेब कांबळे यांना काँग्रेसच्या लहू कानडे यांनी पराभूत केले आहे. 2009 आणि 2014 या विधानसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघातून भाऊसाहेब विजयी झाले होते. \n\nराष्ट्रवादीतून सेना-भाजप\n\nराष्ट्रवादी काँग्रेसमधून सेना-भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांपैकी राणा जगजितसिंह पाटील यांना तुळजापूर मतदारसंघात भाजपच्या तिकिटावरही यश मिळाले आहे. राणा जगजितसिंह यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांना पराभूत केले. 2014 साली मधुकरराव चव्हाणांना या मतदारसंघात तर राणा जगजितसिंह यांना उस्मानाबाद मतदरासंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर यश मिळाले होते.\n\nराणा जगजितसिंह यांनी काँग्रेसच्या मधुकरराव चव्हाण यांना पराभूत केले.\n\nबीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेला एबी फॉर्म नाकारून नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि केज मतदारसंघातून त्या विजयीसुद्धा झाल्या आहेत. याच मतदारसंघात त्यांच्या मातोश्री आणि माजी आरोग्यमंत्री विमलताई मुंदडाही जिंकून आल्या होत्या. केजमध्ये नमिता यांनी राष्ट्रवादीच्या पृथ्वीराज साठे यांचा पराभव केला आहे. 2014 साली इथे भाजपच्याच संगीता ठोंबरे विजयी झाल्या होत्या. \n\nएकेकाळी कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जाणारे आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले भास्कर जाधव या निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा शिवसेनेत आले. 2009 आणि 2014 साली गुहागर मतदारसंघात ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. आता ते सेनेच्या तिकिटावर विजयी झाले आहेत. \n\nत्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून शिवसेनेत येणारे पांडुरंग बरोरा यांना त्यांच्याच शहापूर मतदारसंघात पराभव स्वीकारावा लागला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या दौलत दरोडा यांनी त्यांचा पराभव केला. हेच दौलत दरोडा 1995, 1999, 2004, 2009 आणि 2014 साली झालेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते आणि तीनवेळा शिवसेनेचे आमदारही झाले होते.\n\nयाबरोबरच राष्ट्रवादीतून शिवसेनेत येणारे शेखर गोरे माण मतदारसंघात पराभूत झाले आहेत. जयकुमार गोरे माण येथे विजयी झाले आहेत. तसेच शिवसेनेत येऊन दिलीप सोपल, जयदत्त क्षीरसागर, रश्मी बागल पराभूत झाले आहेत.\n\nकाँग्रेसच्या गयारामांचं काय?\n\nकाँग्रेसमधून भाजपध्ये गेलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर..."} {"inputs":"...षटकं लक्षात घेऊन, हार्दिक पंड्याला चौथ्या क्रमांकावर पाठवण्यात आलं होतं. विजय सहाव्या क्रमांकावर खेळला होता. \n\nऋषभ पंतला अंतिम अकरात संधी मिळणार का?\n\nपहिल्याच बॉलवर विकेट मिळवत विजयने गोलंदाजीत चमक दाखवली होती. पाकिस्तानचा कर्णधार सर्फराझ अहमदला माघारी धाडण्याचं कामही विजयनेच पार पडलं होतं. त्यामुळे विजय शंकर अफगाणिस्तानविरुद्ध खेळेल अशी चिन्हं आहेत.\n\nदुसरीकडे आक्रमक फटकेबाजीसाठी प्रसिद्ध ऋषभ पंत संधी मिळणार का, याविषयी उत्सुकता वाढली आहे. ऋषभ पंतचा समावेश करायचा झाला तर त्याला संघात कसं फिट करा... उर्वरित लेख लिहा:","targets":"तृत्वाची धुरा सोपवण्यात आली. या जबाबदारीला तो अद्याप सरावलेला नाही हे स्पष्ट होतं आहे. \n\nहशमतुल्ला शाहिदी आणि हझरतुल्ला झाझाई यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. \n\nसंघ\n\nभारत: विराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी. \n\nविराट कोहलीने लहान मुलांबरोबर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.\n\nअफगाणिस्तान: गुलबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अशगर अफगाण, दावलत झाद्रान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झाझाई, इक्रम अलिखिल, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शेनवारी. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...षमता जवळपास साडे पाचशे तर राज्यसभेची आसन क्षमता जवळपास अडीचशे आहे. नव्या संसदेतील लोकसभा तिप्पट मोठी असणार आहे. \n\nराज्यसभाही मोठी असेल. संसदेतील सध्याचा सेंट्रल हॉलही दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी कमी पडू लागला आहे. त्यामुळे तब्बल 1350 सदस्य बसू शकतील, इतकी आसनक्षमता असणारा नवीन सेंट्रल हॉलही उभारण्यात येणार आहे. \n\nनवीन इमारत भारतीय संस्कृती आणि प्रादेशिक कला, हस्तकला, वस्त्रोद्योग आणि वास्तुकलेच्या विविधतेचं समृद्ध मिश्रण दर्शवणारी असेल. \n\nएक संविधान हॉल (सेंट्रल कॉन्स्टिट्युशनल गॅलरी) असेल ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्रल व्हिस्टा म्हणतात. यात वर सांगितलेल्या इमारतींव्यतिरिक्त राष्ट्रीय संग्रहालय, नॅशनल आर्काईव्हज, इंदिरा गांधी कला केंद्र, बिकानेर हाऊस, हैदराबाद हाऊस, निर्माण भवन, जवाहरलाल भवन हा सर्व परिसरही सेंट्रल व्हिस्टाअंतर्गत येतो. या संपूर्ण भागाचं पुनर्निमाण करण्यात येणार आहे.\n\nपुढे लोकसंख्या वाढीबरोबर खासदारांची संख्या वाढली आणि प्रशासकीय कारभारही वाढला. त्यामुळे केवळ संसदच नाही तर सर्व कार्यालयांमध्येही जागा कमी पडू लागली. एका मंत्रालयातून दुसऱ्या मंत्रालयात जाणं-येणंही वेळखाऊ झालं. याच कारणास्तव हा संपूर्ण परिसर नव्याने बांधण्याचा विचार पुढे आला. \n\nनवीन संसदेतील राज्यसभा\n\nगेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पाची चर्चा सुरू असली तरी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात त्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. \n\nगेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा झाली. इंडिया गेट ते राष्ट्रपती भवन असा तीन किलोमीटरपेक्षा अधिक परिसरात हा प्रकल्प विस्तारलेला आहे. \n\nसध्या सर्व मंत्रालयं वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने लोकांना एका मंत्रालयातून दुसऱ्या मंत्रालयात खेटे मारावे लागतात. त्यात बराच वेळ लागतो. त्यामुळे सर्व मंत्रालयांना एकाच ठिकाणी आणून त्यांना अद्ययावत तंत्रज्ञानाने जोडण्यात येणार आहे. \n\nएक केंद्रीय सचिवालय उभारण्यात येणार आहे. परिसरात असणारी सर्व कार्यालयं अंडरग्राउंड सब-वेने जोडण्यात येणार आहेत. हे सब-बे मेट्रोलाही जोडलेले असतील. \n\nसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावरील आक्षेप\n\nया संपूर्ण प्रकल्पावरच अनेकांनी अनेक आक्षेप घेतले आहेत. तसंच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात वेगवेगळ्या याचिकाही दाखल केल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या सर्व याचिकांवर एकत्रितपणे सुनावणी सुरू केली आहे. \n\nसेंट्रल व्हिस्टा प्रकल्पासाठी ज्या वेगवेगळ्या परवानग्या देण्यात आल्या, त्याविरोधात कमीत कमी 7 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. \n\nयात मुख्य याचिका हा भूखंड वापरात बदल करण्याची परवानगी दिल्याविरोधात आहे. अशा प्रकारचा बदल 'कायदेशीर नाही', असं काही आर्किटेक्सचं म्हणणं आहे. \n\nसध्या जो सेंट्रल व्हिस्टा परिसर आहे तो सर्वसामान्यांसाठी पूर्णपणे खुला आहे. मात्र, नव्या पुनर्निमाण प्रकल्पात जवळपास 80 एकर परिसर 'प्रतिबंधित' होईल. म्हणजे या भागात केवळ सरकारी अधिकारी जाऊ शकतील. सामान्य माणसासाठी या परिसरात प्रवेश निषिद्ध असेल. त्यामुळे जी जागा सामान्य..."} {"inputs":"...षा जास्त असणं आवश्यक आहे. 70 खाली गेली तर अशा रूग्णाला अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. \n\nएकीकडे प्रशासन बेड असल्याचा दावा करतंय तर दुसरीकडे कोरोनाच्या गंभीर रूग्णांना आपला जीव गमवावा लागतोय. \n\nप्रशासनाचं म्हणणं काय? \n\nगुरूवारी, एप्रिल 1, ला झालेल्या आढावा बैठकीनंतर झालेल्या पात्रकार परिषदेत बोलताना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सांगितलं की, \"या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल. तसंच सामाजिक कार्यकर्ते दीपक डोकेंवर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत. साथरोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेले आहेत. राहिलेल्या लोकांना काही चॉईस बेड हवे होते तर ते बेड देता आले नाहीत.\" \n\nपण याच पत्रकार परिषदेत भुजबळांनी हेही मान्य केलं की हेल्पलाईनवर फोन केला की बेड्स नाही म्हणून सांगतात. \"माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. वर्तमानपत्रातूनही हे येतंय, बेड्स नाही म्हणून सांगतात. मागच्या वेळेस लाट आली होती तेव्हा आपण अॅप तयार केलं होतं. लोकांना सगळी माहिती मिळत होती. एकेका म्युनिसिपल अधिकाऱ्याला दोन-दोन हॉस्पिटल्सची जबाबदारी दिली होती. आताही तसे करण्याचे आदेश दिले आहेत.\"\n\nपेशंटला बेड नाकारणाऱ्या खाजगी हॉस्पिटल्सवर कारवाई करा असेही आदेश त्यांनी दिले. \n\nहा सगळा प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांची स्टंटबाजी असल्याचंही आयुक्तांनी म्हटलं. \n\n'आमचा माणूस गेला आणि तुम्ही सरकारला वाचवायला स्टंटबाजी म्हणताय'\n\nया प्रकरणी बाबासाहेब कोळेंच्या घरच्यांचीही बीबीसी मराठीने संपर्क साधला. ज्या मेहुण्याबरोबर ते सिव्हिल हॉस्पिटलला आणि नंतर महानगरपालिकेत आंदोलनाला गेले होते, त्यांच्याशी आम्ही बोललो. \n\n\"आम्हाला काहीच बोलायचं नाहीये. कालपासून आम्ही पाहातोय, आमची बदनामी केली जातेय. मीडिया फक्त प्रशासनाला, सरकारला वाचवायचा प्रयत्न करतेय. आमचा माणूस मेला आणि तुम्ही स्टंटबाजी म्हणताय. त्यांना बेड मिळाला नाही हे तर सत्य आहे आणि आमच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाषा बोलली जातेय. दीपक डोकेंना आम्ही आधी ओळखतही नव्हतो. आम्हाला ते सिव्हिल हॉस्पिटलपाशी भेटले. त्यांनी आम्हाला मदत केली, आणि त्यांच्यावरच गुन्हा दाखल केला. आमची ठरवून बदनामी केली जातेय,\" त्यांनी उद्विग्नपणे सांगितलं आणि फोन ठेवून दिला. \n\nदरम्यान, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं म्हटलं आहे. \n\nया प्रकरणी कारवाई म्हणून सिव्हिल सर्जन रत्ना रावखंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...षा सुनावल्यानंतर ती निश्चित करण्यासाठी राज्य सरकारला उच्च न्यायालयात जावं लागतं. तांत्रिक भाषेत याला 'कन्फर्मेशन अॅप्लिकेशन' असं म्हणतात. नगरच्या सत्र न्यायालयाने तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे लगेचच 'कन्फर्मेशन अॅप्लिकेशन' दाखल केली होती. सोबतच आरोपीनेही फाशीच्या शिक्षेच्या विरुद्ध याचिका दाखल केली होती.\" \n\n\"यामध्ये दोन तारखा झाल्यानंतर आरोपींनी खटला मुंबईला वर्ग करण्याची मागणी केली. त्याप्रमाणे आता खटला औरंगाबादला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"TV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...षांच्या कोवळ्या वयात, तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या आत्याच्या मुलानं, एजाज रहमान यानं त्यांच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिच्या आई-वडिलांनी आनंदाने या प्रस्तावावर होकार कळवला. मात्र दुर्दैवानं पहिल्या दिवसापासूनच या लग्नात काही सुरळीत झालंच नाही, उलट रेहामला अनेकदा घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला.\n\nतरी रेहाम याचीही प्रांजळ कबुली देतात की त्यांच्या पहिल्या नवऱ्याला आपली पत्नी एक आदर्श आणि निपुण स्त्री असावी अशी खूप इच्छा होती, मात्र त्याहून अधिक तीव्र इच्छा होती ती पत्नीला नेहम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंतर सुरुवातीचे दिवस आर्थिकदृष्ट्या फार ओढाताणीचे होते पण किमान मानसिक शांती तरी होती.\n\nइम्रान खान आणि\n\nत्यांनी आधी 'लीगल टीव्ही'मध्ये नोकरी सुरू केली. त्यानंतर 'बीबीसी टेलिव्हिजन'मध्ये त्यांना काम मिळालं. त्या दिवसांबद्दल सांगतांना रेहाम हळव्या होतात. \"जेव्हा मी तलाकसाठी अर्ज केला तेव्हा मला एकटीनेच सगळी कायदेशीर कारवाई करावी लागत होती. मुलांना पतीपासून लांब ठेवण्याचाही प्रयत्न करत होते. खिशात आजिबात पैसे नव्हते. तेव्हाचे फक्त 300 पाकिस्तानी रुपये माझ्याकडे होते.\" \n\n\"नवऱ्याबरोबर जे भागिदारीतलं बँकेचं खातं होतं, तेही नवऱ्यानं बंद करून टाकलं. पण पैशांपेक्षा सर्वांत मोठी अडचण माझ्यासाठी होती, ती म्हणजे पतिविरोधात पाऊल पुढे टाकणं. लोक काय म्हणतील या प्रश्नाचा धैर्यानं सामना करणं. पण जेव्हा मी पाऊल उचललं तेव्हा आयुष्य फार सोपं होऊन गेलं. कष्ट खूप करावे लागले पण घराचा एकदम नूरच पालटून गेला. मुलांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू फुलू लागलं आणि मुख्य म्हणजे त्यांना आवाज फूटू लागला.\" \n\nइमरान यांचा एसएमएस आणि आमंत्रण \n\nमग अचानक त्यांनी ब्रिटनमधली बीबीसीची नोकरी सोडली आणि त्या पाकिस्तानात निघून आल्या. पाकिस्तानात आल्यावर त्या एका नामांकित वृत्तवाहिनीच्या वृत्तनिवेदक म्हणून काम करू लागल्या. \n\nयाचदरम्यान, त्यांना दोनवेळा इमरान खान यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली. यानंतर काहीच दिवसांनी इमरान खान यांनी रेहाम यांना एक एसएमएस पाठवला आणि त्यांच्याशी भेटीशी इच्छा असल्याचं सांगितलं. \n\nकाही दिवस टाळाटाळ केल्यानंतर अखेर रेहाम, इमरान खान यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या. त्यावेळी इमरान खान यांनी थेट लग्नाचा प्रस्तावच रेहाम यांच्यासमोर ठेवला.\n\nरेहाम यांना अजूनही ती भेट नीट लक्षात आहे. त्या विस्तारानं सांगतात, \"मी त्यांच्या व्हरांड्यात उभी होते. तर इम्रान लॉनमध्ये त्यांच्या कुत्र्याला रपेट मारण्याच्या कामी गुंतले होते. मध्येच त्यांनी अचानक मला बोलावलं. मला थोडा संकोच वाटला कारण मी उंच टाचेच्या चपला घातल्या होत्या. पण तितक्याच सुचलं. बीबीसीने मला हे शिकवलं होतं की जिथं कुठं आपण जाऊ तिथं आपल्यासोबत नेहमी एक साधी चप्पल जरूर सोबत ठेवावी.\"\n\nइम्रान खान आणि रेहाम खान\n\n\"मी तिथेच माझ्या उंच टाचेच्या चपला काढून ठेवल्या आणि साध्या चप्पल घालून इम्रान यांच्यादिशेनं लॉनवर गेले. जसं मी इम्रान यांच्या लॉनच्या दिशेनं गेले तसं माझ्या लक्षात आले..."} {"inputs":"...षांपूर्वी त्यांनी केलेल्या 'देवाला रिटायर करा' या वक्तव्यावर अनेक उलट-सुलट चर्चा झाल्या होत्या. नंतरच्या काळात डॉ. लागूंनी स्वतःला अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी जोडून घेतलं होतं. प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या माध्यमातून श्रीराम लागू यांनी समांतर रंगभूमीसाठी मोठं योगदान दिलं.  \n\nडॉ. श्रीराम लागू अध्यक्ष असलेल्या रुपवेध प्रतिष्ठानतर्फे नाट्यक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींसाठी 'तन्वीर सन्मान' हा पुरस्कार दिला जायचा. आपला दिवंगत मुलगा तन्वीर याच्या स्मृतिप्रीत्यर्थ 2004 पासून त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली वाहिली.\n\nशरद पवारांचं ट्वीट\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना \"अभिनय जगतातील 'सिंहासन'\" म्हटलं आहे.\n\nदेवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट\n\nतसंच त्यांच्याबद्दल लिहिताना ते म्हणाले, \"अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टी सुद्धा त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या, कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे.\"\n\nभाजप खासदार पूनम महाजन यांनीही त्यांच्यासाठी प्रार्थना केली आहे.\n\nपूनम महाजन यांचं ट्वीट\n\nमहाराष्ट्र काँग्रेसचं ट्वीट -\n\nमहाराष्ट्र काँग्रेसचे ट्वीट\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे त्यांना \"अनेक कलावंतांसाठी दीपस्तंभ\" म्हटलं आहे.\n\nअभिनेते सुमीत राघवन यांनी ट्वीटरवर श्रद्धांजली वाहाताना एका युगाचा अंत झाला आहे अशा शब्दांमध्ये आपल्या भावना मांडल्या आहेत. नटसम्राटाने एक्झिट घेतली. एक पर्व संपलं, पण विचार नाही अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली आहे.\n\nइतर महत्त्वाच्या बातम्या -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...षात घेत दिल्ली पोलिसांनीही बलात्कार करणाऱ्या चौघांना शोधून ताब्यात घेतलं. बस चालक राम सिंग, त्याचा भाऊ मुकेश, विनय शर्मा आणि पवन गुप्ता या चौघांचा यात समावेश होता. \n\nडॉक्टरांनी निर्भयाला गंभीर जखमा दुखापत असल्याने तिची प्रकृती गंभीर असल्याचं जाहीर केलं.\n\nदिवस तिसरा : 18 डिसेंबर\n\nपोलिसांनी ताब्यात घेतलेला बस ड्रायव्हर राम सिंग यासह तिघांना बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली. दरम्यान, सर्व माध्यमांनी या बातमीचं वृत्ताकंन केल्यानं 18 तारखेच्या सकाळी हीच बातमी सगळीकडे दिसत होती. याच्या परिणामस्वरूप रस... उर्वरित लेख लिहा:","targets":"वस नववा : 24 डिसेंबर\n\nहवालदार सुभाष तोमर यांना गंभीर जखमा झाल्या असल्यानं त्यांची प्रकृती गंभीर जखमी असल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं. आंदोलनकर्त्यांचं उग्र रूप बघून देशाचे तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वतः टीव्हीवर येऊन आपलं मत व्यक्त केलं. ते म्हणाले की, \"महिलांची सुरक्षा व्यवस्था आम्ही मजबूत करणार आहोत. त्यामुळे सध्या आंदोलनकर्त्यांनी घरी परत जावं.\"\n\nदिवस दहावा : 25 डिसेंबर\n\nदिल्ली पोलिसांचे हवालदार सुभाष तोमर यांची प्रकृती खालवल्यानं त्यांचा मृत्यू झाला. तर, याच दिवशी निर्भयाचा पोलिसांनी जबाब नोंदवला. यापूर्वीही तिचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न झाला होता. परंतु, त्यावरून खूप मोठा वाद उसळला. जबाब नोंदवताना पोलीस अधिकाऱ्यांनी नीट वागणूक दिली नसल्याचा दिल्लीच्या तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी आरोप केला. तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांना लिहीलेल्या पत्रात दिक्षित यांनी लिहीलं की, \"उपविभागीय अधिकारी उषा चतुर्वेदी या जेव्हा निर्भयाचा जबाब नोंदवून घेत होत्या, तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत योग्य व्यवहार केला नाही. दिल्ली पोलीस आयुक्तांनी मात्र या आरोपांचा तेव्हा इन्कार केला.\n\nदिवस अकरावा : 26 डिसेंबर\n\nनिर्भयाला पुढील उपचारांसाठी सिंगापूरला नेण्याचा निर्णय घेण्यात आला. तिला सिंगापूर इथल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. याचवेळी तिला ह्रदयविकाराचा झटकाही आला. \n\nयावेळी सिंगापूरमधल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, \"रुग्णाची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. तिची तपासणी सुरू असून भारतीय उच्चायोगातील अधिकारी आमच्यासोबत आहेत. आम्ही सर्व ते प्रयत्न करत आहोत.\"\n\nदिवस बारावा : 27 डिसेंबर\n\nनिर्भयाचे पालक आणि तिची आई निर्भयासोबत यावेळी सिंगापूरला होते. सिंगापूरला असताना निर्भयाच्या आईनं तिच्याशी संवादही साधला होता. निर्भयाचं आतडं काढावं लागल्यानं तिच्यावर भविष्यात आतडं प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार होती. मात्र, तिचे सगळे अवयव साथ देत नसल्यानं तिची प्रकृती स्थिर ठेवणं आवश्यक होतं. \n\nदिल्लीतल्या गंगाराम हॉस्पीटलमधले आतड्यांच्या सर्जरीचे प्रमुख डॉ. समीरन नंदी यांनी बीबीसीला ही माहिती दिली. \n\nनंदी सांगतात, \"हवाई प्रवास करून सिंगापूरला नेण्यात असलेल्या अडचणी वेळीच ओळखायला हव्या होत्या. माझ्या मते सिंगापूरमधल्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये..."} {"inputs":"...षी तर परिस्थिती 'अधिक वाईट' झाल्याचं ते म्हणतात. \"ऑक्टोबरमध्येच धोक्याची घंटा वाजली आहे. उन्हाळ्याच्या महिन्यांमध्ये आपण याचा कसा सामना करणार आहोत?\" असा प्रश्न त्यांना पडतो. \n\nपुणे गेस्ट हाऊसचे किशोर सरपोतदार\n\nयावर्षीच्या सुरुवातीला सरकारने एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार भारत आतापर्यंतच्या सर्वात वाईट पाणी टंचाईचा सामना करत आहे. जवळपास साठ कोटी लोकांना पाणी टंचाईचा फटका बसला आहे. येणाऱ्या वर्षात समस्या अधिक चिघळतच जाईल आणि 2020पर्यंत 20 शहरांतल्या भूगर्भातलं पाणी पूर्णपणे संपलेलं असेल, असं हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ापर, बंधनकारक करावं. नाहीतर टंचाई अधिक गंभीर होत जाईल.\"\n\nहॉटेलमध्ये ग्राहकांना अर्ध ग्लास पाणी देण्याविषयी तुमचं काय मत आहे? ही केवळ एक क्लृप्ती आहे का, असं मी विचारलं असता कर्नल दळवी सांगतात, \"नाही, अजिबात नाही. ही काही क्लृप्ती नाही. ही तर एक उत्तम कल्पना आहे. थेंबे थेंबे तळे साचे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...षेत राज्यात 11 वे आले होते. पण पुढील शिक्षण कसं घ्यायचं? हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. शिक्षण सोडण्याचा देखील विचार त्यांच्या मनात येऊन गेला. पण त्यांच्या आईनं त्यांना धीर दिला. त्याबरोबरच सर दोराबजी टाटा ट्रस्टची स्कॉलरशिप त्यांना मिळाली आणि त्यांनी जय हिंद कॉलेजमध्ये पुढील शिक्षण घेतलं. \n\nरघुनाथ माशेलकर आणि अब्दुल कलाम.\n\nत्यानंतर एका मित्राच्या सल्ल्यावरून मुंबईतल्या इंस्टिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये केमिकल इंजिनिअरिंगला त्यांनी प्रवेश घेतला. केमिस्ट्रीमध्ये त्यांनी पीएचडी देखील मिळव... उर्वरित लेख लिहा:","targets":"णांच्या शोधाचं पेटंट अमेरिकेनं आपल्या नावावर केलं होतं. त्यांच्या या दाव्याला माशेलकरांनी आव्हान दिलं होतं. \n\n14 महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर हळदीचं पेटंट भारताला परत मिळालं.\n\nत्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सलग 14 महिने न्यायालयीन लढा द्यावा लागला. हा प्रश्न फक्त हळदीचाच होता असं नाही, तर यामुळं स्वामित्व हक्क कायद्यात मोठे बदल घडले. \n\nया विजयामुळं पेटंट वर्गीकरणाच्या पद्धतीत सुधारणा करण्यात आली. या न्यायालयीन लढ्यानंतर अनेक माध्यमांनी त्यांचा गौरव 'हल्दीघाटीचा योद्धा' म्हणून केला होता. \n\nगांधीवादी अभियांत्रिकी \n\nविज्ञानाचा उपयोग मानव जातीच्या कल्याणासाठी व्हावा या महात्मा गांधींच्या विचारातून प्रेरणा घेऊन त्यांनी गांधीवादी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना मांडली. 2008 साली त्यांचा कॅनबेरातल्या ऑस्ट्रेलियन अॅकेडमीतर्फे सन्मान करण्यात येणार होता. त्यावेळी त्यांना भाषण द्यायचे होतं. \n\nया भाषणासाठी त्यांनी 'गांधीवादी अभियांत्रिकी' या विषयावर बोलायचं ठरवलं. त्यांनी गांधीवादाची मांडणी अगदी वेगळ्या पद्धतीनं केली आणि त्यांच्या या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली.\n\n\"गांधीजी नेहमी म्हणत असत, निसर्ग सर्वांच्या गरजा भागवण्यास समर्थ आहे, पण तो सर्वांची हाव भागवू शकणार नाही. गांधींजींच्या या विचारातून प्रेरणा घेऊन लोकांना भेडसावणाऱ्या समस्या आपण सोडवायला हव्या असं मला वाटलं,\" असं माशेलकर सांगतात. \n\nदोन वर्षे सातत्यानं यावर चिंतन केल्यावर त्यांनी आणि सी. के. प्रल्हाद यांनी मिळून गांधीवादी अभियांत्रिकीवर एक प्रबंध सादर केला. हा प्रबंध हार्वर्ड बिझनेस रिव्ह्यूमध्ये 2010 साली प्रसिद्ध झाला आहे. \n\n\"कमीत कमी साधनसंपत्तीचा वापर करून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल, अशी उत्तम कामगिरी करणं,\" हे गांधीवादी अभियांत्रिकीचं सार आहे असं ते सांगतात. \n\nपुरस्कार आणि मानसन्मान \n\n2014साली पद्मविभूषण हा सन्मान देऊन भारत सरकारनं त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्याआधी त्यांना पद्मश्री आणि पद्मभूषण हे पुरस्कार मिळाले आहेत. \n\n38 विद्यापीठांनी माशेलकरांना डॉक्टरेट प्रदान केली आहे.\n\nत्यांना 1982मध्ये शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार मिळाला आहे. इंग्लंडच्या प्रतिष्ठित रॉयल सोसायटीची फेलोशिप त्यांना मिळाली आहे. \n\nविज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातल्या नेतृत्वासाठी त्यांना जे. आर. डी. टाटा कार्पोरेट लीडरशिप अॅवार्ड (1998) मिळाला आहे. तसंच आतापर्यंत..."} {"inputs":"...षेत्रातील मराठा आणि कुणबी समाजाची लोकसंख्या अनुक्रमे 16.29 टक्के आणि 7.34 टक्के होते. 1931 ते 1945 या कालावधीत बहुतांश कुणबी समाजाने स्वतःला कुणबी म्हणणे बंद करून मराठा असे संबोधण्यास सुरुवात केली. \n\nसमितीनं केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर मराठा समाजाची लोकसंख्या 32.14 टक्के असल्याचं म्हटलं आहे. मराठा समाज आणि कुणबी समाज हा एकच आहे आणि कुणबी समाज  इतर मागासवर्गीय आहे, त्या आधारावर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे अशी शिफारस समितीनं केली आहे. \n\n'मराठा आणि कुणबी वेगळे आहेत'\n\nमराठा आणि कुणबी हे दो... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं वर्गीकरण झालं,\" असं इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक इंद्रजित सावंत म्हणतात. \n\n96 कुळी मराठ्यांबद्दल इतिहासात नोंदी असल्या तरी सध्या ती सरकार दरबारी 96 कुळी मराठा असा या समाजाचा उल्लेख केला जात नाही. \"96 कुळी ही कागदोपत्री जात नाही. शाळेच्या दाखल्यावरही अनेक लोक फक्त 'मराठा' असा उल्लेख करतात. 96 कुळी मराठा ही जात नसून तो कुटुंबांचा समूह आहे,\" असं सोनवणी सांगतात. \n\n96 कुळी मराठे हेसुद्धा कुणबी असल्याचं मत डॉ. सदानंद मोरे यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं. \"जे शेती करतात ते कुणबी. 96 कुळी मराठा आणि सामान्य मराठ्यांमध्ये काही फरक नाही. पर्यायाने मराठा आणि कुणबी एकच आहेत. काही मराठ्यांचा राजघराण्याशी संबंध जरी असला तरी त्यांचे प्रमाण कमी आहे,\" असं ते सांगतात. \n\nमराठ्यांमधील उपजाती \n\n\"मराठ्यांमध्ये राव मराठा, नाईक मराठा, मराठा कुणबी अशा उपजाती आहेत. इतिहासकालीन कागदपत्रं तपासली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्रातील एकूणच 12 बलुतेदारांना मराठा म्हटलं जायचं, पण नंतर व्यवसायाच्या आधारावर त्यांचं वर्गीकरण झालं आणि त्याच्या जाती निर्माण झाल्या. \n\nजे शेती करत होते ते कुणबी म्हणवले गेले. तर ज्यांच्याकडे जमिनीदारी होती त्यांनी स्वतःला 'मराठा'च म्हणवून घेणं पसंत केलं,\" असं इंद्रजित सावंत सांगतात. \n\n\"मराठ्यांमध्ये प्रांतानुसार कोकणी मराठा आणि देशावरचे मराठे असा फरक आहे. पण या दोन्ही मराठ्यांमध्ये लग्न जुळतात. त्यामुळे ही उपजाती आहे असं म्हणता येणार नाही. सध्या चंद्रवंशी आणि सूर्यवंशी मराठ्यांमध्ये देखील लग्नं जुळतात. पूर्वी हे पाहिलं जात असे, पण सध्याच्या काळात हे फारसं पाहिलं जात नाही,\" सावंत पुढे सांगतात. \n\nमराठवाड्यात कुणबी का कमी आहेत? \n\nविदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात कुणबींची सख्या कमी आहे. त्यामुळेच तिथे आरक्षणाची मागणी जोर धरत आहे, असं निरीक्षक सांगतात. पण असं का आहे?\n\n\"60च्या दशकात पंजाबराव देशमुखांनी मराठा शेतकरी मराठा नसून मराठा 'कुणबी' आहे अशी मांडणी केली आणि ती घटनात्मक रीत्या मंजूर करण्यात आली. त्यावेळी विदर्भातल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कुणबी असल्याची प्रमाणपत्र मिळवली. मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांनी मात्र 'आम्ही जमीनदार आहोत, आम्ही स्वतःला ओबीसी म्हणवून घ्यायचं का?' असं म्हणत पंजाबरावांच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष केलं. आता 40 वर्षांनंतर विदर्भातील पूर्वाश्रमीच्या मराठा शेतकऱ्यांची..."} {"inputs":"...षेध व्यक्त केला. \n\n9.00: दिल्लीमध्ये युवक काँग्रेसचा मशाल मोर्चा\n\nJNU मधील हिंसाचाराविरोधात युवक काँग्रेसनं दिल्लीतील इंडिया गेटवर मशाल मोर्चा काढला. \n\nया मोर्चामध्ये अनेक कार्यकर्ते चेहऱ्यावर मास्क लावून सहभागी झाले होते. \n\n7.30: JNU हिंसाचाराची चौकशी क्राइम ब्रँचकडून- दिल्ली पोलिसांचं स्पष्टीकरण \n\nJNU मधील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मात्र स्वतःची बाजू मांडताना दिल्ली पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे, की JNU हिंसाचाराची चौकशी ही दिल्ली क्राइम ब्रँचक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची अध्यक्ष आइशी घोष हिनं केला आहे. \n\n5.00 : 'विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनू देणार नाही'\n\n\"जे कोणी JNU मधील हल्ल्याप्रकरणी दोषी असतील, त्यांचा शोध नक्कीच घेतला जाईल. पण विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा बनू देणार नाही,\" असं वक्तव्यं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' यांनी केलं आहे. \n\n4.30 : JNU बाहेर 700 पोलिस कर्मचारी तैनात \n\nJNU मध्ये रविवारी (5 जानेवारी) झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येनं जमले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ANI या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार JNUच्या बाहेर 700 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. \n\nदरम्यान, विद्यापीठाच्या आवारात शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी कुलपतींना निलंबित करण्यात यावं, अशी मागणी JNU टीचर्स असोसिएशनने केली आहे. \n\nकुलपतींनी शिक्षण आणि शिक्षण प्रक्रिया चेष्टेचा विषय बनवून टाकला आहे, असं असोसिएशनने सोमवारी (6 जानेवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. \n\n2.52: दोषींना 24 तासात अटक व्हावी- काँग्रेस \n\nJNU मध्ये झालेल्या हल्ल्यातील दोषींना 24 तासांच्या आत अटक केली जावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. \n\nकाँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं, \"आपण वेगानं अराजकाच्या दिशेनं जात आहोत, याचंच हे लक्षण आहे. देशाच्या राजधानीत भारताच्या सर्वोत्तम विद्यापीठामध्ये केंद्र सरकार, गृहमंत्री, नायब राज्यपाल आणि पोलिस आयुक्तांच्या नजरेसमोर हे सर्व झालं आहे.\"\n\n\"हिंसेचं कारस्थान रचणाऱ्यांची ओळख पटवली जावी आणि त्यांना 24 तासांच्या आत अटक करण्यात यावी, ही आमची मागणी आहे. अधिकाऱ्यांकडूनही या प्रश्नाचं उत्तर मागितलं जाव आणि त्यांच्यावर तातडीनं कारवाई व्हावी,\" असं चिदंबरम यांनी म्हटलं. \n\n2.35: दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह\n\nअॅमनेस्टी इंटरनॅशनलनं जेएनयूमधल्या विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला हा धक्कादायक असल्याचं म्हटलं आहे. या हल्ल्यामधील दिल्ली पोलिसांच्या कार्यप्रक्रियेवरही अॅमनेस्टी इंटरनॅशनलनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. \n\nअॅमनेस्टी इंटरनॅशनलचे भारतातील कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी एक निवेदन प्रसिद्ध करक म्हटलं, की जेएनयू कँपसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेली हिंसा धक्कादायक असून दिल्ली पोलिसांनी अशाप्रकारची हिंसा सहन करणं हे अजूनच वाईट आहे. ..."} {"inputs":"...ष्ट झालेले नाहीत. इतक्यातच मोदींच्या मजबूत नेत्याच्या प्रतिमेवर चर्चा सुरू झाली आहे. ते जर तितके मजबूत असल्याचं स्पष्ट झालं नाही तर त्यांच्या नावावर निवडणूक लढवण्याची जोखीम का घेतली असा पक्षात आणि पक्षाबाहेर असे दोन्हीकडून प्रश्न विचारले जातील.\n\nहे सगळं निकाल स्पष्ट झाल्यावरच समजेल पण त्यांनी जर स्वतःच्या बळावर बहुमतापर्यंत जाण्याची मजल मारली तर 2014-19च्या तुलनेत एनडीएच्या घटकपक्षांची स्थिती अणखीच दयनीय होईल.\n\nअर्थात घटकपक्षांच्या सततच्या तक्रारींनंतरही मोदी-शाह यांच्या जोडीने एनडीए स्थिर ठेवण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"सतर्क झाले की गडकरींसारख्या नेत्यांना स्पष्टीकरण देताना पुरेवाट होऊन जाते.\n\nआघाडीची गरज\n\nइथं अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांचा किस्सा सुद्धा सांगणं आवश्यक आहे.\n\nमंदिर आंदोलनानंतर भाजपातील सर्व लोक अडवाणींच्या पक्षात होते. पार्टीवर त्यांची घट्ट पकड होती.\n\nतर दुसरीकडे वाजपेयी यांनी मंदिर आंदोलनापासून एक अंतर राखलं होतं.\n\n23 डिसेंबरच्या रात्री ते रायसिना रस्त्यावरील आपल्या घरात एकटेच होते. पण जेव्हा आघाडीची गरज लागली तेव्हा अडवाणींना बाजूला करायला भाजपाला एक मिनिटाचा अवधी लागला नाही. कारण अडवाणींना बाजूला केलं नसतं तर त्यांच्या नावावर दुसरे पक्ष मदतीला आले नसते त्यांनी पाठिंबा दिला नसता.\n\nजर दुसऱ्यांदा बहुमत मिळाले नाही तर भाजपा पुन्हा असं करणार नाही अशी भविष्यवाणी करणं कठिण आहे. निकाल येण्यापूर्वी सर्व अंदाजच असतील. पण मोदींसारखी प्रतिमा असणाऱ्या नेत्याला पाठिंबा मिळवण्यात अडवाणींपेक्षा जास्त त्रास होईल.\n\nनिकालांबाबत भविष्यवाणी करणं अवघड आहे. पण राजकीय नेते निकालाच्या प्रतीक्षेत बसलेले नाहीत. राजकीय पटावरील सर्व खेळाडू सक्रिय झाले असून ते नव्या सरकारच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ष्ट समान आहे. ती म्हणजे त्यांचं अकाउंट एखाद्या थीमवर आधारलेलं आहे. जसं की योगा किंवा लाइफ स्टाइल. \n\n\"जर तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे असतील तर तुम्ही एखादा विषय घेऊन त्या संबंधित पोस्ट करणं आवश्यक आहे,\" असं डॅनी कॉय म्हणतात. डॅनी कॉय हा फोटोग्राफर आणि इन्स्टाग्राम कंसल्टट आहे. त्यांचे 1,73,000 फॉलोअर्स आहेत. \n\n'24 तासाला एक तर पोस्ट'\n\n\"आमचा फर्म इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या महिन्याला 2000 ने वाढवून देऊ शकतो,\" असा दावा ते करतात. त्यासाठी तुम्हाला महिन्याला 300 पाउंड एवढी फी त्यांना द्यावी ला... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं कंपन्यांच्या लक्षात आलं आहे. पण या पर्यायाचा जपून वापर करायला हवा. \n\n\"मी हे करत नाही. यामुळं मी माझी विश्वासार्हता गमवू शकते. पण ज्या ब्रॅंड्सवर माझा विश्वास आहे ते ब्रॅंड मी वापरून फोटो अपलोड करते,\" असं डॉना म्हणते. \n\n \"मी बऱ्याच ब्रॅंड्सला नाही म्हणते. पण एखाद्या ब्रॅंडची प्लेसिंग करणं माझ्या प्रतिमेसाठी चांगली असेल तर मी ते जरूर करते,\" असं कॅट म्हणते. \n\n\"मला दीड वर्षांपूर्वी कंपन्यांकडून ब्रॅंड प्लेसिंगसाठी महिन्याला 2000 ते 3000 पाउंड मिळत असत. पण आता कंपन्या हुशार झाल्या आहेत,\" असं डॅनी कॉय म्हणतात.\n\n\"जर इन्स्टाग्रामरने त्या कंपनीला टॅग केलं तर ती कंपनी त्या इन्स्टाग्रामरचा फोटो वापरू शकते. बऱ्याचदा इन्स्टाग्रामर कंपनीला टॅग करण्याआधी पैशांची बोलणी करून घेतात,\" असं कॉय म्हणतात. \n\nपण जे लोक तुम्हाला आवडतात ते नकळत एखाद्या ब्रॅंडची जाहिरात करतात. हे अयोग्य नाही का? असा प्रश्न आपल्याला पडू शकतो. \n\nमारियन हार्डे, प्राध्यापिका, डरहॅम विद्यापीठ\n\nयावर मारियन हार्डे या डरहॅम विद्यापीठातील प्राध्यापिकेनी दिलेली प्रतिक्रिया अगदी बोलकी आहे. त्या म्हणतात, \"इन्स्टाग्राम वापरणारे एवढे बुद्धू आहेत असं समजणं चूक ठरेल. कारण फिल्टर्स वापरले की तुम्हाला कळू शकतं की ही पोस्ट स्पॉन्सर्ड आहे, ब्रॅंडेड आहे खरी आहे हे कळू शकतं.\"\n\n\"सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची पोस्ट ही गमतीशीर आहे का? तुम्ही पोस्ट केलेला फोटो हा सुंदर आहे की नाही याला महत्त्व आहे. जोपर्यंत इन्स्टाग्रामरची पोस्ट ही सर्वांना आवडत असते तोपर्यंत त्याने एखाद्या ब्रॅंडचं प्रमोशन केलं तरी काही हरकत नाही,\" असं मरियन म्हणतात. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ष्ट्र सरकार हा वाद अनेक घटनांमध्ये प्रकर्षाने दिसून येतो. तसंच राज्यात ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. \n\nतेव्हा भाजपची बाजू राष्ट्रीय पातळीवर मांडणे, विविध मार्गांनी आंदोलन करून पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पोहचवणे अशा अनेक गोष्टींचा फायदा राजकीय नेत्यांना पक्षातलं आपलं स्थान बळकट करण्यासाठी होत असतो. \n\nहेमंत देसाई याबाबत सांगतात, \"अर्णब गोस्वामी प्रकरणात राम कदम आक्रमक भूमिका घेत असल्याचं कारण म्हणजे त्यांना पक्षात स्थान मजबूत करायचं आहे. केवळ महाराष्ट्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यापासून ते जेलमध्ये जाऊन गोस्वामी यांना भेटण्याचा प्रयत्न करेपर्यंत सर्व पर्याय राम कदम यांनी अवलंबले.\n\nअर्णब गोस्वामी यांच्यावरील कारवाईचा निषेध केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्यापासून भाजपच्या अनेक नेत्यांनी केला.\n\nअर्णब गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर याविरोधात राम कदम यांनी सुरुवातीला घाटकोपरमध्ये आंदोलन केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. \n\nराम कदम यांचं स्पष्टीकरण\n\nयाबाबत राम कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"अर्णब गोस्वामी यांच्यावर केलेली कारवाई म्हणजे राज्यघटनेवर घाला घालण्याचा प्रयत्न होत आहे. लोकतंत्र आणि प्रजातंत्रावर घाला घातला जात आहे. यामुळेच या घटनेचा विरोध करणं गरजेचे आहे.\"\n\nप्रसिद्धीसाठी तुम्ही अशी आंदोलन करत आहात अशी टीका केली जात आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, \"पत्रकारांसोबत उभं राहणं हा स्टंट वाटत असेल तर त्यांचे विचार त्यांना लखलाभ असो.\"\n\nअर्णब गोस्वामी यांच्याशी तुमचे व्यावसायीक संबंध आहेत का, असा सवाली आम्ही त्यांना केला.\n\nत्यावर \"आमचा एकच व्यवहार आहे सत्य मांडण्याचा. त्यांच्या बोलण्याच्या शैलीबाबत चर्चा होऊ शकते. पण ते सत्य मांडत आहेत याबाब दुमत नाही,\" असं राम कदम यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्री म्हणून केंद्रात जावं लागलं होतं. तेव्हा 'हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला' असं म्हटलं गेलं.\n\nपुन्हा एकदा चीनशी तणावाच्या पार्श्वभूमीवर पवारांचं वक्तव्य आल्यावर नवी राजकीय शक्यता चर्चिली जाऊ लागली. पण चर्चा कितीही अंगांनी सुरू झाल्या तरीही पवारांच्या या वक्तव्याचा काही राजकीय अर्थ आहे का?\n\nराजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांच्या मते पवारांच्या या वक्तव्याचा लगेच कोणताही राजकीय परिणाम दिसणार नसला तरीही भविष्यात काही असं घडलंच तर धक्का वाटू नय... उर्वरित लेख लिहा:","targets":"बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, नितीन राऊत यांच्यासह अनेक नेत्यांची वक्तव्य लगेचच आली आहेत. \n\nहे नक्की वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स नावाने आलेला हा प्रकल्प फक्त फेसबुकला प्रमोट करण्यासाठीच निर्मित करण्यात आला आहे, अशी टीका झाली. तेव्हापासून या प्रोजेक्टमधले इतर भागीदार यापासून दूर गेले. \n\nलिब्रातून फेसबुकला पैसे कसे मिळणार?\n\nयामध्ये प्रत्येक व्यवहारासाठी 'माफक' फी आकारण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलंय. उगाचच इथून तिथे पैसे पाठवून नेटवर्क स्पॅमिंग करण्यात येऊ नये म्हणजे हे करण्यात येत असल्याचं फेसबुकने म्हटलंय. \n\nकॅलिब्रा या आपल्या उपकंपनीमार्फत फेसबुक काही कालांतराने युजर्सना इतर वित्तीय सेवा देईल, असाही अंदाज आहे. \n\nप... उर्वरित लेख लिहा:","targets":"का, यावरून ती यशस्वी होते का पडते, ते ठरेल. \"\n\nकोणी यावर विश्वास का ठेवावा?\n\nकेंब्रिज अॅनालिटिका आणि इतर डेटा स्कँडल्स झाल्यानंतरही कुणी लिब्रा का वापरावं, हा सर्रास विचारला जाणारा प्रश्न आहे. लोक त्यांच्या पैशांच्या बाबतीत फेसबुकवर विश्वास ठेवतील का? किंवा एखादं जागतिक चलन चालवण्यासाठी फेसबुकला महत्त्वाचं स्थान देतील का?\n\nफेसबुकचं असं म्हणणं आहे की त्यांची कॅलिब्रा ही उपकंपनी आर्थिक आणि सामाजिक डेटा हा वेगळा ठेवणार असून ही सेवा वापरणाऱ्यांना त्यांच्या पैसे खर्च करण्याच्या सवयींवरून जाहिराती दाखवण्यात येणार नाहीत.\n\nशिवाय हा मार्क झुकरबर्गचा जगावर राज्य करण्याचा प्रयत्न नसून जागतिक कंपन्यांनी एकत्र येऊन केलेला प्रयोग आहे, हे मुख्य कारण सांगितलं जातंय.\n\n\"यासाठी फेसबुकने पुढाकार घेतलाय, हे खरं आहे, \" मार्कस मला सांगतात. \"पण जेव्हा पुढच्या वर्षी लिब्रा मार्केटमध्ये दाखल होईल, तेव्हा हा फेसबुकच्या मालकीचा प्रोजेक्ट नसेल. आम्हाला इतर भागीदारांएवढेच हक्क असतील.\"\n\nफेसबुकचं असं म्हणणं आहे की तुमचा कदाचित आमच्यावर विश्वास नसेल, पण तुम्ही व्हिसा, पेपॅल, उबर आणि इतरांवर विश्वास ठेवा. म्हणून मग जर कधी त्यांनी लिब्राचं कोणतं विशेष नाणं आणायचं ठरवलंही, तरी त्यावर मार्क झुकरबर्ग असेलच असं नाही. \n\nक्रिप्टोकरन्सी - एक घटनाक्रम: \n\nऑक्टोबर 2008: एका श्वेतपत्रिकेत बिटकॉईनचं वर्णन 'एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पाठवण्यात येणारं इलेक्ट्रॉनिक चलन' असं करण्यात आलं होतं. हा व्हाईट पेपर लिहिणाऱ्या सातोषी नाकामोटोची खरी ओळख कधीच सार्वजनिक झाली नाही. \n\nजानेवारी 2009:बिटकॉन अस्तित्त्वात आलं. जेनेसिस ब्लॉकची (ब्लॉकचेनमधील पहिला ब्लॉक) निर्मिती. एका आठवडयानंतर विंडोज पीसीजसाठीचं सॉफ्टवेअर प्रसिद्ध करण्यात आलं. याच्या मदतीने बिटकॉनचं ट्रेडिंग करता येणं शक्य होतं. यानंतर सातोषी नाकामोटोने हॅल फिन्ने नावाच्या डेव्हलपरला 10 बिटकॉईन्स पाठवत पहिला व्यवहार केला.\n\nऑक्टोबर 2011: लाईटकॉईन नावाची दुसरी क्रिप्टोकरन्सी अस्तित्त्वात आली. बिटकॉईनच्या तुलनेत याचे व्यवहार लवकर होत होते. \n\nफेब्रुवारी 2014: जगातलं सर्वात मोठं क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज झालेल्या एमटी गॉक्सने दिवाळखोरी जाहीर करत हॅकर्सनी हजारो बिटकॉईन्सवर डल्ला मारल्याचं जाहीर केलं. \n\nजुलै 2015: क्रिप्टोकरन्सीच्या बाजारपेठेमध्ये इथेरेम दाखल. ही डिजिटल करन्सी होती. \n\nडिसेंबर 2017: फेसबुकचे..."} {"inputs":"...स मॅकअर्थर यांची वेगवेगळ्या स्तरावर निंदा करण्यात आली. पण, हल्ले काही थांबले नाहीत. \n\nसेऊल नॅशनल यूनिव्हर्सिटीचे प्राध्यापक ताइवू किम सांगतात \"अमेरिकेच्या हवाई हल्ल्यानंतर उत्तर कोरियातील अनेक शहरं आणि गावांच ढिगाऱ्यात रुपांतर झालं.\" \n\nतीन वर्षे चाललं युद्ध\n\nया संघर्षादरम्यान अमेरिकेनं 20 टक्के कोरीयन जनतेला नष्ट केल्याचं स्ट्रॅटजिक एअर कमांडर प्रमुख म्हणून काम पाहिलेल्या जनरल कर्टिस लीमे यांनी कबूल केलं आहे. \n\nउत्तर कोरियावर अनेक पुस्तकं लिहणारे पत्रकार ब्लेन हार्डेन यांनी अमेरिकी लष्कराच्या या... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं पाक हेन यांनी सांगितलं.\n\nधरणं, वीज प्रकल्प आणि रेल्वेसारख्या पायाभूत सुविधांवर नियोजीतपध्दतीनं हल्ले केले गेले.\n\nसामंजस्य करारावर स्वाक्षरी\n\n\"त्यावेळी उत्तर कोरियात सामान्य जीवन जगणं जवळपास अशक्य झालं होतं\" ताइवू किम सांगतात. \n\nयासाठी मग उत्तर कोरीया सरकारनं भूमिगतपध्दतीनं बाजारपेठा आणि लष्करी हलचाली सुरू केल्या. \n\nयुद्धा दरम्यान उत्तर कोरियाचं रुपांतर एका भूमिगत देशात झालं होतं. हवाई हल्ल्याच्या धोक्याचा इशारा कायमस्वरुपी लागू करण्यात आला होता.\n\nशेवटी 1953 मध्ये दिर्घकाळ चाललेल्या चर्चेनंतर सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.\n\nतत्कालिन अमेरिकी राष्ट्रपती ट्रुमॅन यांची सोवियत संघासोबत थेट संघर्ष टाळण्याची भूमिका होती. \n\nयुद्ध आणि आकाशातून होणाऱ्या हल्ल्यांनी उत्तर कोरियाला एका बंकरमध्ये लपलेला देश करून टाकलं होतं. आज पंचाहत्तर वर्षानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...स यांनी म्हटलंय. पण पेन्सेलव्हेनिया आणि ओहायो सारख्या स्विंग स्टेट्स असणाऱ्या राज्यांमधले मतदार याकडे त्यांच्या रोजगारावरचे निर्बंध म्हणून पाहतात. पेन्स यांनी हाच मुद्दा उचलून धरला. \n\nवर्णभेद आणि कायदा - सुव्यवस्था या मुद्द्यांवरून हॅरिस - पेन्स यांच्यात खडाजंगी झाली. \n\nट्रंप यांच्याप्रमाणेच पेन्स यांनीही चर्चा या मुद्द्यावरून दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेतल्या विविध शहरांमध्ये वर्णभेदाच्या विरोधात उफाळून आलेली निदर्शनं मोडून करण्यात आलेला बळाचा वापर आणि असमानता या मुद्द्यांवर ही चर्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"डेमोक्रॅटिक पक्षाची धुरा सांभाळायला सक्षम असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या चर्चेदरम्यान केला. \n\nसंधीचा फायदा घेत त्यांनी त्यांचं बालपण आणि पार्श्वभूमी याबद्दल बोलत अमेरिकन प्रेक्षकांना स्वतःची ओळख करून दिली. पेन्स यांच्या अगदी विरुद्ध वागत त्या अनेकवेळा थेट कॅमेऱ्यात पाहात बोलल्या. एखाद्या मुद्द्यासाठीचे गुण मिळवत असतानाच ही चर्चा पाहणाऱ्या लोकांनी कनेक्ट होणंही तितकंच महत्त्वाचं असल्याचं त्यांना पक्कं माहीत होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...स रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार पीडितांनी म्हटलं आहे की, \"ते तीन लोक होते. बंदुकीचा धाक दाखवून आम्हाला विवस्त्र करण्यात आलं आणि आमचे फोटो काढण्यात आले. त्यानंतर आमचा व्हीडिओ बनवण्यात आला, तसंच आमच्या गुप्तांगात काठी घालण्यात आली. काही तासांनंतर आम्हाला कोचांगमधल्या मिशन स्कूलमध्ये सोडून देण्यात आलं.\"\n\nपोलीस रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, \"आमच्या पुरुष साथीदारांना लघवी पिण्यास भाग पाडण्यात आलं आणि त्यांना मारहाण करण्यात आली. आम्हाला धमकी देण्यात आली की पत्थलगडी भागात न विचारता यायचं नाही. तुम्ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातं. तर आता आम्हाला बलात्कारी बनवण्यात येत आहे. यात काहीही तथ्य नाही.\"\n\nदरम्यान, कोचांगमधील एका पंचायतीनं सामूहिक बलात्कारात सामील असलेल्यांना शासन करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)"} {"inputs":"...स विभागावर काही आरोप केले. त्यांनी अज्ञानाच्या आणि अपुऱ्या माहितीच्या आधारे वक्तव्य केलं. त्याबद्दल त्यांनी तात्काळ माफी मागावी अशी माझी मागणी आहे. त्यांनी माफी मागितली नाही, तर मी त्यांच्यावर बदनामीचा दावा दाखल करणार आहे,\" असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं.\n\n4. UGC च्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक- मनुष्यबळ विकास मंत्रालय\n\nमहाराष्ट्रासह सहा राज्यांनी विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्यास विरोध केला असला तरी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे मनुष्यब... उर्वरित लेख लिहा:","targets":"केनं या कर्मचाऱ्यांच्या पुन्हा एकदा चाचण्या केल्या आहेत. तसंच राजभवनाचं सॅनिटायझेशनही करण्यात आलं आहे. \n\nदरम्यान, करोना बाधित रुग्ण आढळून आल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतःला क्वारंटाइन केल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं होतं. ते वृत्त निराधार असल्याचं राज्यपाल कोश्यारी यांनी ट्विट करून म्हटलं आहे.\n\n\"आपली प्रकृती ठणठणीत असून आपण स्व-विलगीकरणात नाही. आपण आवश्यक टेस्ट केल्या असून त्यांचे परिणाम देखील नकारात्मक आले आहेत. आपण कार्यालयीन कर्तव्ये बजावताना मुखपट्टीचा वापर, सुरक्षित सामाजिक अंतर, आदी आवश्यक ती खबरदारी घेत आहोत. आपल्या प्रकृतीसंदर्भात काही ठिकाणी येत असलेले वृत्त निराधार आहे. आपली तब्येत चांगली आहे,\" असं राज्यपालांनी म्हटलं आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सं कमी संसर्ग असलेल्या भागात गेल्यास ते असुरक्षित होऊ शकतात.\n\nरुग्णांची संख्या कमी का होत आहे?\n\nयामागे वेगेवगेळी कारणं असू शकतात, असं तज्ञ सांगतात.\n\nएक म्हणजे देशातील वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या वेळी कोरोना रुग्णांची प्रकरणं कमी होत आहेत.\n\nलहान गावांपेक्षा दाटवस्त्या असलेल्या शहरांमधील लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. या सगळ्या ठिकाणी त्यांचा ज्या विषाणूशी संपर्क आला त्यात लक्षणीय बदल झाले आहेत. बर्‍याच शहरी भागात आता कोरोनाची प्रकरणं मंदावली आहेत, पण, ग्रामीण भारत अजूनही थोड्या प्रमाणात रहस्य ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्कचा विस्तारित उपयोग, शाळा आणि कार्यालय बंद करण्यात आल्यामुळे आणि वर्क फ्रॉम होमचा पर्याय देण्यात आल्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमधील संसर्गाचं प्रमाण कमी झालं.\n\nकोरोना रुग्णांची संख्या खालावल्यानंतर एकत्र आलेले भाविक\n\nकोरोनामुळे तरुणांचे कमी प्रमाणात मृत्यू झाले, कारण त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे, असंही शास्त्रज्ञ सांगतात.\n\nपण, 65 टक्क्यांहून अधिक भारतीय ग्रामीण भागात राहतात आणि तिथंच काम करतात. उदाहरणार्थ ब्राझीलचं भारताहून तीनपट अधिक शहरीकरण झालं आहे आणि यामुळेच तिथे संसर्ग आणि मृत्यूंची संख्या अधिक असल्याचं शास्त्रज्ञ म्हणतात.\n\nशहरांधील बहुसंख्य कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात. यात बांधकाम मजूर, रस्त्यावरील विक्रेत्यांचा समावेश होतो. ही माणसं मोकळ्या जागेत काम करतात.\n\n\"मोकळ्या किंवा अर्धबंद जागेत काम करणाऱ्या व्यक्तींना संसर्ग व्हायचा धोका कमी असतो,\" असं डॉ. रेड्डी सांगतात.\n\nभारतात दुसरी लाट आलीय का?\n\nअसं म्हणणं घाईचं ठरेल.\n\nकाही तज्ज्ञांना भीती आहे की पावसाळ्याच्या सुरूवातीच्या काळात भारतातील कोरोना संसर्गात बरीच वाढ होऊ शकेल. जून ते सप्टेंबर देशात पाऊस असतो आणि दरवर्षी दक्षिण आशियामध्ये पूर येतो. या काळात भारतात influenza (फ्लू) ची सुरुवात होते. \n\n\"मॉन्सून संपल्यानंतर कोरोनानं देशात पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे का, याबाबत आपण फक्त उपलब्ध माहितीनुसार मूल्यांकन करू शकतो,\" असं एका साथरोग तज्ञांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं. \n\nदक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि यूकेमध्ये सापडलेली कोरोनाची नवी प्रजात ही खरी समस्या असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. \n\nभारतातील अनेकांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाहीये. त्यामुळे संसर्गापासून दूर असलेल्या भागात कोरोनाची नवी प्रजात वेगानं पोहोचू शकते आणि मग यामुळे नवा उद्रेक होऊ शकतो. \n\nजानेवारीच्या शेवटापर्यंत भारतात कोरोनाच्या यूके स्ट्रेनचे 160 रुग्ण आढळले होते. इतर काही प्रजाती देशात आधीच पसरल्या आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट नाहीये. इतकंच काय देशांतर्गत निर्माण झालेल्या कोरोनाच्या काही प्रजातीही अस्तित्वात असू शकतात.\n\nयूकेतल्या केंट इथं सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा नवीन स्ट्रेन सापडला होता आणि पुढच्या दोन महिन्यांत त्यामुळे दुसरी लाट आली. आतापर्यंत हा स्ट्रेन जगभरातल्या 50 देशांमध्ये आढळला आहे आणि आता तो जगातील प्रमुख स्ट्रेन म्हणून ओळखला..."} {"inputs":"...सं गोयल पुढे म्हणाले. \n\nफक्त राजकीय गुन्हे \n\nगुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गोयल यांना पक्षात घेण्यामागची भूमिका काय याबाबत आम्ही भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांच्याशी बातचीत केली. \n\nते म्हणाले, \"गोयल यांच्यावरचे गुन्हे हे राजकीय स्वरुपाचे आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना पक्षात घेतलं. त्यांनी प्रकाशित केलेलं साहित्य भाजपच्या एकाही नेत्याने वाचलेलं नव्हतं. आता त्यांनी याबदद्ल माफी मागितली आहे आणि हा वाद आता संपला आहे.\"\n\nगोयल यांनी कोणताही गुन्हा केला नाही त्यामुळे ते पक्षातच राहतील आणि त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूच ठेवणार असल्याचं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सं घरच्यांना आणि मित्रांना वाटलं होतं.\n\nपण गेली नऊ वर्षं मी बिछान्यावर पडून आहे. मला जागेवरून उठायचं असलं तरी मदत लागते. घराची संपूर्ण आर्थिक जबाबदारी एकट्या 75 वर्षांच्या वडिलांवर आहे. त्यात माझ्या उपचारांचा खर्चदेखील आहेच. \n\nमला झालेल्या दुखापतीवर अद्याप पूर्ण उपचार निघालेला नाही. पण मी सध्या 'ब्रेन आणि स्पाईन इन्स्टिट्यूट'च्या डॉ. नंदीनी गोकुलचंद्रन यांच्याकडे 'स्टेम सेल्स'द्वारा उपचार घेत आहे. या उपचाराने खूप फरक पडला. शिवाय फिजिओथेरपीसुध्दा सुरू आहे. \n\n'सर्व इच्छा-आकांक्षा संपल्या आहेत'\n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंपूर्वी दहीहंडीला राजकारणाचं स्वरूप नव्हतं. पण गेल्या पाच-सात वर्षांत या सणाचा इव्हेंटच झाला आहे. कुणाची दहीहंडी मोठी यामध्ये स्पर्धा लागते आणि मोठ्या प्रमाणात अपघात होऊन मुलं जखमी होतात किंवा कायमचे प्राणास मुकतात. \n\nबहुतेक दहीहंडी पथकांमध्ये सहभागी होणारे गोविंदा गरीब घरातील असतात. कितीही काळजी घेतली तरी अपघात होतातच. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी सरकारी रूग्णालयांमध्ये काही बेड राखीव ठेवायला हवेत. तसं पत्र दहीहंडी मंडळांच्या समन्वय समितीने रुग्णालयांना द्यायला हवं. जेणेकरून जखमी गोविंदांवर ताबडतोब उपचार होऊ शकतील.\n\n'आमचं पथक बंद झालं'\n\nमाझ्या अपघातानंतर मित्रांना खूप दु:ख झालं. मी ज्या पथकातून खेळायचो ते पथकही बंद झालं. पण मोठी मंडळं बक्षिसाच्या मिळणाऱ्या रकमेमुळे ऐकण्याच्या मन:स्थितीत नाहीत. \n\nदहीहंडी हा सण सुरू राहायला हवा, असं मला वाटतं. पण यामध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मी एवढंच सांगेन की, \"कमीत कमी थर लावून स्वत:ची काळजी घेऊन हा सण साजरा करा. सकाळी दहा ते रात्री दहा या बारा तासांसाठी आपला जीव पणाला लावू नका. कमी थर लावा आणि आनंद साजरा करा.\"\n\n(शब्दांकन - प्रशांत ननावरे)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...संख्या विचारात घेता आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्याप्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेडस आणि औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे.\"\n\nकडक निर्बंधांचे संकेत\n\n\"जनतेने ही कोविड नियम पाळले नाही तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे,\" असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.\n\n\"आपण बेडस, आरोग्य सु... उर्वरित लेख लिहा:","targets":"वीपणे हा कार्यक्रम राबविण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असून, कोरोनाचा नवीन विषाणू आणि औषोद्धोपचाराची पद्धती यासंबंधीचे मार्गदर्शन टास्क फोर्सच्या सदस्यांनी वेळोवेळी जिल्हा प्रशासनाला करावे, असंही ते म्हणाले.\n\n'याचीही काळजी घ्या'\n\n\"कोव्हिड रुग्णांच्या उपचारासाठी सुरु केलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांच्या इमारती, जागा यांची अग्नि सुरक्षा तपासली जावी, औषधसाठा, हॉस्पीटलमधील सोयी-सुविधा, ऑक्सीजन साठा आणि पुरवठा यासंबंधीची योग्य ती कार्यवाही करावी. व्हेंटिलेटर्सची, ICU आणि ऑक्सिजन बेडसची संख्या वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. राज्यात टेस्टिंगचे प्रमाण आपण खुप वाढवले आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार स्वॅबचे संकलन होत आहे संपूर्ण राज्यात ही टेस्टिंगची संख्या वाढवा, वाढणाऱ्या रुग्णसंख्येला पुरेशी पडेल अशी आरोग्य सुविधा आहे का याचे नियोजन करा,\" असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...संग कथन केला. \n\nया राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी (30 डिसेंबर) कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांचे वडील भास्करराव शिंगणे हेही आमदार होते. आमदारकीचा वारसा त्यांनी कायम राखला. \n\nयाआधीही मंत्रिपदाचा कारभार पाहिलेल्या राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. राजेश टोपे हे पाचव्यांदा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यांचे वडील वडील अंकुशराव टोपे खासदार होते. जालना जिल्ह्यात त्यांनी अनेक सहकारी संस्थांची उभारणी केली होती. \n\nनवीन पिढीतले वारसदार \n\nअमित देशमुख\n\nमाजी मुख्यमंत्री विल... उर्वरित लेख लिहा:","targets":"कवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी यंदाही निवडणुकीत बाजी मारली. वर्षा नव्या मंत्रिमंडळाचा भाग असणार आहेत. माजी मंत्री आणि राज्यपाल डीवाय पाटील यांचे पुत्र सतेज पाटील उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतील. \n\nआमदार पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजीत कदम हेसुद्धा उद्धव यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री असतील. माजी मंत्री बाळासाहेब देसाई यांचे नातू शंभूराजे देसाई यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. \n\nअपक्ष आमदार शंकरराव गडाख हे माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे चिरंजीव आहेत. \n\nघराणेशाही ही अपरिहार्यता?\n\nराजकारणात एवढ्या मोठ्या प्रमाणावर घराणेशाही का दिसून येते याबद्दल बोलताना लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी म्हटलं, की घराणेशाही ही आता एका पक्षापुरती मर्यादित नाहीये. जे पक्ष पूर्वी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करायचे, त्या प्रत्येक पक्षात कमी-अधिक फरकानं घराणेशाही पहायला मिळते.\"\n\n\"राजकारणात प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे हितसंबंध मोठ्या प्रमाणावर गुंतलेले असतात. अशावेळी बाहेरच्या व्यक्तीकडे सूत्रं सोपविण्यापेक्षा घरातल्याच विश्वासू, सर्वांत जवळच्या व्यक्तीकडेच जबाबदारी दिली जाते. गेल्या काही वर्षांत सर्वच पक्षात ही गोष्ट दिसून आली आहे. \" प्रधान सांगतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...संघाशी संबंधित संघटना या बदलांना विरोध करतात.\"\n\n\"खाद्यान्न वगळता अन्य शेती उत्पादनांवर रासायनिक प्रक्रिया करण्यास हरकत नाही. महिकोकडे नवीन बियाणं तयार आहे. मात्र, केंद्रातलं सरकार याला अनुकूल नाही. या बियाण्याच्या वापरामुळे बोंड अळी मरू शकेल,\" असं बोंड अळी प्रश्नी बोलताना पत्रकार निशिकांत भालेराव सांगतात.\n\n5. 'आदिवासींना जमिनींची मालकी हवी'\n\nभारतीय किसान सभेच्या मोर्चात सर्वाधिक संख्येनं सहभागी झालेल्या आदिवासी समाजाच्या मागण्यांबद्दल बोलताना मोर्चाचं वार्तांकन करणारे पत्रकार पार्थ मीना निखिल सा... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...संदेश देऊ नका, अशी वॉर्निंग शासनानं त्यांना द्यायला हवी.\"\n\nआयुर्वेद अभ्यासातही मुलगा-मुलगी भेद\n\nयाशिवाय आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातही लिंगनिदानाचा संदर्भ आढळतो. आयुर्वेदाच्या अभ्यासक्रमातील सार्थ वाग्भट संहितेतील शरीरस्थान अध्यायात याचा समावेश करण्यात आला आहे.\n\nत्यात लिहिलंय, \"ऋतुकाळाची मर्यादा 12 रात्री, त्यात पहिल्या 3 आणि 11वी रात्र संभोगसुखास वर्ज्य आहे. सम रात्री (4,6,8,10,12) संभोग केला असता पुत्र होतो आणि विषम रात्री (5,7,9) संभोग केल्यानं कन्या होते.\" \n\nआयुर्वेदात अभ्यासक्रमातील या संदर्भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रून वाद झाला आहे. अभ्यासक्रमातून हा भाग वगळण्यात यावा, अशी मागणी त्यावेळी जोर धरली होती. याविषयी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. \n\nया पूर्ण प्रकरणाविषयी आम्ही इंदुरीकर महाराजांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...संपादक ह्यू क्षिजीन यांनी सांगितलं. चीन सरकारचं मुखपत्र म्हणून ग्लोबल टाइम्सकडे पाहिलं जातं. \n\nह्यू यांच्या वक्तव्याला गेल्या काही दिवसांमधील घडामोडींचा संदर्भ आहे. अमेरिकेचे मित्रराष्ट्र असलेल्या अमेरिका, न्यूझीलंड आणि इंग्लंड यांनी अत्याधुनिक 5G मोबाईल हँडसेटमध्ये हुआवे कंपनीचं तंत्रज्ञान वापरण्यास नकार दिला आहे. हा नकार असला तरीही हुआवेने कंपनीचे अँटेना आणि अन्य उपकरणं या देशांतर्फे उपयोगात आणले जाणार आहेत. \n\nहुआवे कंपनीने हेरगिरी करत किंवा गुप्तपणे चीन सरकारला माहिती पुरवल्याचे कोणतेही पुराव... उर्वरित लेख लिहा:","targets":"साठी विचारणा केली तर सरकारला नकार देण्याचा अधिकार हुआवेई कंपनीला आहे,\" असं ग्लोबल टाइम्सचे ह्यू यांनी सांगितलं. \n\nदेशातील जागतिक बाजारपेठेशी संलग्न कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय बाजारविश्वातील वाटचाल रोखण्यासाठीचं हे पाऊल असल्याचं मत चीनमधील विविध क्षेत्रातील लोकांनी व्यक्त केलं. \n\nउदयोन्मुख म्हणजेच विकसनशील देश सोडून मोठ्या देशांमध्य 5G नेटवर्क आधारित तंत्रज्ञान विकण्यावर अधिकाधिक निर्बंध येतील असं कम्पील्ट इंटेलिजन्सचे टोनी नॅश यांनी सांगितलं. \n\nहुआवे कंपनीची चौकशी झाल्यास हुआवे ZTE या चीनच्या प्रमुख कंपन्या बॅकफूटवर जाऊ शकतात. अन्य देशातील कंपन्या उत्तर अमेरिकेसह विकसित देशांमध्ये पाय रोवू शकतात.\n\nहुआवेचं व्यापक नुकसान \n\nकेवळ विकसित नव्हे तर विकसनशील, छोट्या देशांमध्येही हुआवेई कंपनीचं नुकसान होऊ शकतं. हुआवे कंपनीचं तंत्रज्ञान, उपकरणं वापरू नका असा आग्रह अमेरिकेने आशियाई मित्रराष्ट्रांना दिला आहे. सोलोमन आयलंड आणि पापुआ न्यू गिनी यांच्यावर अमेरिकेने दबाव आणला आहे. \n\nयाचा मतितार्थ काय? जागतिक महासत्ता असणाऱ्या अमेरिका आणि चीन या दोन देशांमधील संबंधांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. मेंग यांची लवकरात लवकर सुटका व्हावी असं चीनचं म्हणणं आहे. तसं झालं नाही तर परिस्थिती चिघळण्याची लक्षणं आहेत. \n\nसरकारचा सहभान नाही - कॅनडा\n\nमेंग यांच्या अटकेमध्ये सरकारचा कोणताही सहभाग नाही, असा खुलासा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला आहे. तर चीनने मेंग यांची अटक मानवी हक्कांची पायमल्ली असून त्यांची सुटका करण्यात यावी अशी मागणी केली आहे. मेंग यांच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. तर अमेरिकेचा सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनी याबद्दल प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...संबंध नव्हते. मी त्यांना इतका घाबरायचो की, ते बाहेर गेले की मगच मी बिछान्यातून उठायचो. त्यांचे 'मूड स्विंग्स' व्हायचे आणि त्याला मी, माझी आई आणि माझ्या दोन बहिणी बळी पडायचो.\"\n\nसंजय पुढे सांगतात की, \"ते फटकळ होते. एकदा त्यांना क्रिकेट कोचिंगमध्ये आपला हात आजमवायचा प्रयत्न केला तेव्हा भारताचे ओपनगर चेतन चौहाननं त्यांना विचारलं की, तुमच्या मते माझ्या बॅटींगमध्ये काय त्रुटी आहे? मांजरेकर यांनी उत्तर दिलं की, तुमच्या बॅटींगमध्ये कोणतीच त्रुटी नाही. ज्या निवडकर्त्यांनी तुम्हाला संघात घेतलं त्यांच्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"द्रविड आहेत. तंत्रावर त्यांचा इतका भर होता की इतर सगळ्या गोष्टी गौण झाल्या. संजय मांजरेकर यांनी चार शतकं केली ज्यापैकी एक द्विशतक होतं. ही सगळी शतकं त्यांनी भारताबाहेर केली होती. हीच एक विशेष गोष्ट आहे.\"\n\nसंजय मांजरेकर सांगतात, \"मी काही चूक न करता खेळलो तर माझा किती स्कोर आहे हे माझ्यासाठी तितकंसं महत्त्वाचं नसतं. तंत्रावर माझा इतका भर असायचा की क्रीझवर असण्याचा माझा काय उद्देश आहे हेच मी विसरून जायचो. जर मी द्विशतक केलं तर त्यावर खूश होण्याऐवजी मी जे शॉट्स खेळलो नाही त्याबद्दल मी जास्त विचार करायचो.\" \n\nइम्रान खानचे शिष्य\n\nसंजय मांजरेकरांसाठी सगळ्यांत मोठे हिरो इमरान खान आहेत. त्यांची वागण्या-बोलण्याची ढब मांजरेकरांना आवडत असे. एवढंच नव्हे तर इम्रान खान यांनी दिलेल्या शिव्याही त्यांना आवडत असत.\n\nएकदा एलन लँबनं पाकिस्तानचा बॉलर वकार युनूसचा बॉल मिड-ऑनच्या पलीकडे टोलवला. नेमके तिथे इम्रान खान फिल्डींग करत होते. इम्रान यांना बॉलच्यामागे धावणं आवडत नसे. त्यांनी कसाबसा बाउंड्रीकडे जाणारा बॉल अडवला आणि वकारजवळ येऊन त्याला म्हणाले, \"विकी हा काय बॉल टाकलास तू?,\" त्यावर वकार म्हणाला की, \"मी बॉल इन स्विंग करण्याचा प्रयत्न करत होतो.\" इम्रान त्याला ओरडून म्हणाले की, \"पुढच्या वेळी असं काही करण्याआधी मला नक्की विचार.\"\n\nइमरान खान\n\nसंजय मांजरेकर सांगतात की, \"मी त्यांना 10 पैकी 10 मार्क देईन. एक तर ते दिसायला खूप चांगले आहेत. ऑक्सफर्डमध्ये शिकून आले असले तरी आपल्या सहकाऱ्यांना ते अस्सल पाकिस्तानी आणि इंग्रजीतल्या शिव्या देत असत. जेव्हा आमची टीम पाकिस्तानात गेली तेव्हा त्यांनी इंग्लंडहून तटस्थ अंपायर बोलवण्याचा आग्रह धरला. म्हणजे पाकिस्तानच्या विजयावर शंका उपस्थित व्हायला नको. जेव्हा त्यांची टीम 'स्ट्रगल' करत होती, तेव्हा ते स्वतः समोर येऊन आपल्या संघातल्या कमकुवत खेळाडूंची पाठराखण करत असत.\"\n\n...जेव्हा ईडन गार्डनमध्ये सगळ्यांसमोर विनोद कांबळी रडले\n\nसंजय मांजरेकरांनी आपल्या पुस्तकात 1996मध्ये ईडन गार्डनवर झालेल्या वर्ल्डकपच्या सेमी फायनलच्या सामन्याचं मार्मिक वर्णन केलं आहे. श्रीलंकेसोबत झालेल्या या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. \n\nसंजय सांगतात की, \"टीममध्ये नवज्योत सिंग सिद्धू हा एकमेव होता, ज्यानं भारतानं प्रथम बॅटींग केली पाहिजे असा सल्ला दिला होता. पण, अजहरुद्दीननं त्याचं बोलणं मात्र ऐकलं नाही. आमच्यात जरा जास्तच..."} {"inputs":"...संवेदनशीलतेहूनही अधिक वाईट आहे. कारण त्यामुळे न्याय मिळवण्याच्या पीडितेच्या अधिकारावरच गदा येते.\"\n\nपुढे म्हटलं आहे, \"(कथित) बलात्काराच्या आरोपीला पीडितेशी लग्न करण्याचा सल्ला देऊन तुम्ही ज्या माणसाने तिला आत्महत्येच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचवलं त्या नराधमाच्या हाते आयुष्यभरासाठीच्या बलात्काराची शिक्षा दिली आहे.\"\n\nडिसेंबर 2012 साली देशाची राजधानी दिल्लीत रात्री एका बसमध्ये एका तरुणीवर अमानुष सामूहिक बलात्कार करण्यात आला. या बलात्कारामुळे झालेल्या जखमांमुळे तिचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण निर्भया प... उर्वरित लेख लिहा:","targets":"सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या समोर बलात्कारचंच आणखी एक प्रकरण सुनावणीसाठी आलं होतं. यात दोन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्या जोडप्यातल्या मुलीने मुलावर बलात्काराचा आरोप केला होता. \n\nBar&Bench या वेबसाईटनुसार लग्न होईपर्यंत आपण शरीर संबंधाला नकार दिल्याने मुलाने आपल्याला 'फसवून' आपली परवानगी मिळवल्याचं पीडित मुलीचं म्हणणं होतं. \n\nया प्रकरणातल्या मुलीच्या म्हणण्याप्रमाणे संबंधित मुलाने 2014 साली एका मंदिरात तिच्याशी लग्न केलं. त्यानंतर तिने त्याच्याशी शरीरसंबंध ठेवले. मात्र, आपण या मुलीशी कधीही लग्न केलेलं नाही, असं त्या मुलाचं म्हणणं आहे. शिवाय, मुलीच्या परवानगीनेच तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचंही त्याचं म्हणणं आहे. मात्र, मुलाने दुसऱ्या मुलीशी लग्न केल्यानंतर पीडितेने त्याच्यावर बलात्काराचा आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली. \n\nसोमवारी या प्रकरणावरही सुनावणी झाली. त्यावेळी सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, \"लग्नाचं खोटं आश्वासन देणं चुकीचं होतं.\" मात्र, पुढे ते विचारतात, \"एखादं जोडपं नवरा-बायको म्हणून एकत्र राहत असतील आणि अशावेळी नवरा कितीही क्रूर असला तरी त्यांच्यातल्या शरीर संबंधाला बलात्कार म्हणता येईल का?\"\n\nसरन्यायाधीशांच्या दुसऱ्या प्रश्नावर प्रतिक्रिया\n\nयाविषयावर देशातही अनेकदा आंदोलनं झाली. इतकंच नाही तर संयुक्त राष्ट्रांनीही वैवाहिक बलात्कार म्हणजेच मॅरिटल रेप या विषयात काही शिफारशी सुचवल्या होत्या. मात्र, तरीही भारत त्या तीन डझन देशांपैकी एक आहे ज्याने लग्नानंतरच्या लैंगिक छळाचा बलात्काराच्या व्याख्येत समावेश केलेला नाही. \n\nभारत एक असा देश आहे जिथल्या स्त्रिया आजही स्त्रियांविरोधातला अत्याचाराला स्वीकारणाऱ्या आणि ही सामान्य बाब मानणाऱ्या मानसिकतेशी लढा देत आहेत. विशेषतः घरात तिच्यावर जो लैंगिक अत्याचार होतो, तो अगदी सामान्य असल्याची आणि त्यात काहीही चुकीचं नसल्याची या समाजाची मानसिकता आहे. \n\nया पार्श्वभूमीवर देशाच्या सरन्यायाधीशांकडून अशी प्रतिक्रिया व्यक्त करणं 'अत्यंत चुकीचं' असल्याचं स्त्रिवादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\nसरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे, \"या प्रतिक्रियेमुळे पतीद्वारे करण्यात येणारा लैंगिक, शारीरिक किंवा मानसिक छळ अशा कुठल्याही प्रकारच्या छळाला मान्यता तर मिळतेच शिवाय भारतीय स्त्री जी कुठल्याही कायदेशीर मदतीशिवाय गेली अनेक वर्षं घरातल्या या अत्याचाराचा सामना करत..."} {"inputs":"...संशोधन संस्थेने 22 ऑगस्टला कोव्हिड-19 ची लागण गर्भपातास कारणीभूत असल्याचा रिपोर्ट पब्लिश केला आहे. \n\nकोरोना आणि गर्भपात\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना संस्थेच्या संचालक डॉ. स्मिता महाले म्हणतात, \"या संशोधनातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की कोव्हिड-19 व्हायरसला वाढण्यासाठी प्लॅसेंटामध्ये पोषक परिस्थिती असते. या ठिकाणी व्हायरस बाइंड होवू शकतो. त्यामुळे गरोदर महिलांनी अधिक काळजी घेतली पाहिजे. आईपासून बाळाला होणाऱ्या संसर्गाबाबत (व्हर्टिकल ट्रान्समिशन) अधिक संशोधन करणं गरजेचं आहे. यासाठी आम्ही गरोदर महिलांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"स\n\nपुण्याच्या ससून रुग्णालयात आईपासून बाळाला गर्भातच कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं प्रकरण समोर आलं होतं. देशातील व्हर्टिकल ट्रान्समिशनची ही पहिली केस होती. ज्यावरून हे स्पष्ट झालं की आईकडून बाळाला कोरोना व्हायरसची लागण होऊ शकते. \n\nमार्च 2020 मध्ये स्वित्झर्लॅंडमध्ये एका गर्भवती महिलेचा गर्भपात झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर प्लॅसेंटामध्ये कोव्हिड-19 व्हायरस असल्याचं आढळून आलं होतं. \n\n(स्त्रोत- जामा नेटवर्क)\n\n'गरोदर महिलांची काळजी घेणं आवश्यक'\n\nगरोदर महिलांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. याबाबत बोलताना पुण्याच्या मदरहूड रुग्णालयातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेश्वरी पवार म्हणतात, \"गरोदर महिलांना कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव होण्याचा धोका अधिक आहे. गर्भारपणात महिलांना काळजी घेण्याची गरज आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ नये. गरोदर महिलांना ठराविक वेळी तपासणीसाठी बोलावण्यात येत आहे. एकाच दिवशी त्यांच्या सर्व वैद्यकीय तपासण्यात करण्यात येतात जेणेकरून त्यांना वारंवार रुग्णालयात येण्याची गरज नाही.\" \n\nकोरोनाने गर्भपाताचा धोका निर्माण होतो का?\n\n\"सरकारच्या निर्देशांनुसार प्रसूतीपूर्व महिलांची कोव्हिड-19 तपासणी करण्यात येते. गर्भवती महिलांना सुरूवातीच्या तीन महिन्यात कोव्हिड-19 चाचणी करणं बंधनकारक नाही. फक्त महिलांनी गरज नसताना घराबाहेर पडू नये. कोरोना व्हायरसपासून बचावासाठी स्वत:ची काळजी घेण्यावर भर द्यावा,\" असं डॉ. पवार पुढे म्हणाल्या. \n\nस्त्रीरोग आणि प्रसूती तज्ज्ञांची संघटना फॉग्जीच्या मेडिकल डिसॉर्डर कमिटीच्या डॉ. कोमल चव्हाण बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, \"एका प्रकरणावरून आपण आईकडून बाळाला गर्भात कोव्हिड-19 चा संसर्ग होतो असं म्हणणं योग्य ठरणार नाही. जगभरात अजूनही कोव्हिड-19 व्हायरसमुळे व्हर्टिकल ट्रान्समिशन होण्याचा काही एस्टॅब्लिश रोल नाहीये. यासाठी आपल्याला रॅन्डमाइज कंट्रोल ट्रायल करायला हवी. यावर अजून अभ्यास होणं गरजेचं आहे.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सकडून कुठंच दिसत नाही,\" असं 'द हिंदू'चे राजकीय वार्ताहर आलोक देशपांडे म्हणतात. \n\nमध्यप्रदेश आणि राजस्थान या दोन्ही राज्यांत कॉंग्रेसच्या नेत्यांनी रस्त्यावरही आक्रमकता दाखवली होती. अशोक गेहलोत मागची निवडणूक हरूनही राजस्थानमध्ये ठाण मांडून होतेच, शिवाय सचिन पायलटही दिल्ली सोडून चार वर्षं राजस्थानच्या गावागावांत फिरत होते. \n\nमध्यप्रदेशमध्ये पेटलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावेळेस दिग्विजय सिंग, कमलनाथ आणि ज्योतिरादित्य सिंधिया तिघंही आक्रमक झाले होते. मुख्यमंत्रीपदाच्या उद्देशाने का होईना पण त्यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रात विरोधकांचा म्हणून एकमेव चेहरा हा शरद पवारांचा आहे. नेत्यांची मोठी फौज असतांनाही कॉंग्रेस त्या तोडीचा राज्यव्यापी चेहरा विधिमंडळातल्या वा रस्त्यावरच्या लढाईला देऊ शकली नाही हे वास्तव आहे. \n\nपवारांच्या राष्ट्रवादीने राज्यभर केलेल्या 'हल्लाबोल' आंदोलनाच्या तोडीनं कॉंग्रेसनं 'जनसंघर्ष यात्रा' केली खरी, पण त्यानं सत्तापरिवर्तनासाठी आवश्यक वातावरणनिर्मिती झाली असं कॉंग्रेसचे नेतेही म्हणणार नाहीत. \n\nत्यामुळे आक्रमक विरोधक ही भूमिका योग्य वठवली जर गेली नसली तरी केवळ तीन राज्यांतल्या विजयामुळे बाहेरून ही लाट महाराष्ट्रात येईल असं म्हणता येईल का? \n\n\"कॉंग्रेस प्रयत्न करतंय पण त्याचा परिणाम कुठंच दिसत नाहीये. मुख्य म्हणजे समोरच्याचा ग्राफ खाली जाईल, मग आपला आपोआप वर येईल ही वाट पाहण्याची वृत्ती अधिक आहे. त्याचा फायदा होत नाही. आता कर्जमाफी राबवण्यावरून प्रचंड नाराजी आहे. महाराष्ट्रासमोर दुष्काळ आ वासून उभा आहे. अशा वेळेस कॉंग्रेस विरोधक म्हणून काय करते हे पहावं लागेल,\" असं मत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे व्यक्त करतात.\n\nआक्रमक विरोधक का बनू शकला नाहीत यानंतरचा दुसरा महत्त्वा प्रश्न कॉंग्रेससमोरचा हा आहे की महाराष्ट्र कॉंग्रेसला एकमुखी नेतृत्व कोण देणार?\n\nएकखांबी नेतृत्व कॉंग्रेसमध्ये कधीच नसतं, पण जे राज्यातले नेते आहेत ते एकसुरात कधी बोलणार? राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये दोन-दोन नेते होते हे मान्य, पण महाराष्ट्रात कॉंग्रेसमध्ये कित्येक गट आहेत.\n\nप्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण या सगळ्यांचं नेतृत्व करतील का? चव्हाण आता लोकसभेची निवडणूक न लढवता विधानसभेची निवडणूक पुन्हा लढणार असं म्हटलं जातंय. सहाजिक आहे की मुख्यमंत्रीपदावर केलेली ही दावेदारी आहे. पण त्यासाठी एकमत ते घडवून आणू शकतील का? \n\nपृथ्वीराज चव्हाणही अद्याप आपली दावेदारी दिल्लीदरबारी असलेल्या वजनानं टिकवून आहेत. तिकडं विखे-पाटील विरोधी पक्षनेते म्हणून आपला एक गट राखून आहेत. त्यांच्याविरुद्ध बाळासाहेब थोरातांचाच एक गट त्यांच्या अहमदनगरमध्ये आहे हे वेगळं. \n\nमुंबईत संजय निरुपम त्यांचा एक स्वतंत्र किल्ला लढवत बसले आहेत. हेच जुने गट, हीच जुनी नावं महाराष्ट्रातल्या कॉंग्रेसमध्ये या विजयानिमित्तानं चैतन्य फुंकू शकतील का? \n\nराहुल गांधींच्या कॉंग्रेसमध्ये नव्या पीढीला अग्रस्थान असेल असं म्हटलं जातं, ते महाराष्ट्रात कसं शक्य होणार? \n\nराहुल यांचे निकटवर्तीय असलेले आणि..."} {"inputs":"...सगळ्याच धर्मांचे लोक राहतात आणि पाकिस्तानच्या प्रत्येक नागरिकाचा इस्लामाबादवर एकसारखाच अधिकार आहे. त्यामुळे मंदिर निर्माणाचा हा निर्णय प्रतीकात्मक आहे. यातून संपूर्ण पाकिस्तानात धार्मिक सद्भावनेचा मेसेज जाईल.\"\n\nइस्लामाबादच्या डेव्हलपमेंट अथॉरिटीनं हिंदू मंदिराशिवाय ख्रिश्चन आणि पारशी समुदायाच्या धर्मस्थळांसाठी 20 हजार स्क्वेअर फुटांची जमीन दिली होती, लाल चंद माल्ही पुढे सांगतात.\n\n\"आमचा या मागचा उद्देश आंतरधर्मीय सद्भावना वाढवणं आणि मोहम्मद अली जिना यांच्या स्वप्नातील सर्वसमावेशक पाकिस्तान तयार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"न करू शकतो आणि आम्ही आमचं काम केलं आहे.\" \n\nजामिया अशर्फियाचे प्रवक्ते मौलाना मुजीबुर्रहमान इन्कलाबी यांनी बीबीसीला सांगितलं, \"फतवा जारी करण्याचा उद्देश विरोध करणं हा नव्हता, तर काही लोकांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं होतं. मुफ्तींनी इस्लामच्या शिकवणीनुसार लोकांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे.\"\n\nन्यायालयाचा नकार\n\nइस्लामाबादस्थित वकील तन्वीर अख्तर यांनी कृष्ण मंदिराचं बांधकाम रोखण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. \n\nत्यांनी बीबीसीला सांगितलं, \"माझी या संपूर्ण प्रकरणात फक्त एकच तक्रार आहे. मला जाणून घ्यायची इच्छा आहे, की सरकारनं जेव्हा सेक्टर H-9मधील जमिनीचं अधिग्रहण केलं होतं, तेव्हा ही जमीन मंदिरासाठी आरक्षित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता का? या प्रश्नाचं उत्तर नाही असेल, तर मग कॅपिटल डेव्हलपमेंट अॅथॉरिटी आता हिंदू मंदिर निर्माणासाठी जमीन कशी काय देऊ शकतं? याला त्वरित स्थगिती द्यायला हवी, कारण या प्रकरणात नियमांचं उल्लंघन झालं आहे.\" \n\nतन्वीर अख्तर यांनी मंदिर बांधकामावर स्थगिती आणण्याचं आवाहन करणारी याचिका कोर्टात दाखल केली होती. इस्लामाबाद हायकोर्टानं ती फेटाळली आहे. हायकोर्टानं म्हटलं, पाकिस्तानात अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्यांचा तितकाच अधिकार आहे, जितका बहुसंख्यांकाना आहे. \n\nपाहा व्हीडिओ : पाकिस्तानातील हिंदू महिलांचं जीवन कसं आहे?\n\nयासोबतच हायकोर्टानं इस्लामाबाद कॅपिटल डेव्हलपमेंट अॅथॉरिटीचे अध्यक्ष आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे की, याचिकाकर्ते वकील तन्वीर यांच्या प्रश्नांचं उत्तर द्यावं आणि मंदिर निर्माणाच्या कामात नियमांचं उल्लंघन झालं नसल्याचं स्पष्ट करावं.\n\nमानवाधिकार प्रकरणांचे संसदीय सचिव लाल चंद माल्ही यांनी या संपूर्ण घटनाक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे. \n\nत्यांनी म्हटलं, \"पाकिस्तान बहु-सांस्कृतिक देश आहे. या देशात वेगवेगळ्या समुदायाचे लोक राहतात. देशाचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी देशात अल्पसंख्यांकांना समान अधिकार मिळतील हे सुनिश्चित केलं होतं आणि इम्रान खान यांचं सरकार यासाठी कटिबद्ध आहे. मला आशा आहे की, पुढच्या सुनावणीदरम्यान हायकोर्ट या याचिकेला रद्द करेल.\" \n\nअनेक वर्षांपासून मंदिराची मागणी\n\nपाकिस्तानात जवळपास 80 लाख हिंदू राहतात. दक्षिण सिंध प्रांतातल्या उमरकोट, मीरपूर खास आणि थारपाकर भागात मोठ्या प्रमाणावर हिंदू राहतात. तसंच इस्लामाबादमध्ये..."} {"inputs":"...सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे. \n\nएनआयए चौकशी करा - फडणवीस\n\nआज (5 मार्च) अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रकरण मांडलं होतं. \n\nप्रदीप शर्मा आणि सचिन वाझे\n\nमुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर जिलेटीननी भरलेली गाडी काही दिवसांपूर्वी आढळली होती. या प्रकरणाशी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला नेमका आजच विचारला होता. \n\nते म्हणाले, \"26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सतं. पण, पलानीस्वामी यांनी आपले प्रयत्न सुरुच ठेवले आणि राजकीय काम बंद केलं नाही.\n\n2011मध्ये पुन्हा त्यांना इडापट्टीमधून उमेदवारी मिळाली आणि तब्बल 20 वर्षांनी ते विधानसभेत पोहोचले. यावेळी त्यांच्यावर परिवहन खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली. या काळात पलानीस्वामी यांचा समावेश AIADMKच्या चार प्रमुख नेत्यांमध्ये केला जात होता.\n\n2016मध्ये पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि पक्ष सत्तेत आल्यानंतर मंत्रीपदही देण्यात आलं. अनकेदा पराभूत होऊनही त्यांना उमेदवारी मिळत राहिली आणि पक्षाच्या प्रमुखांचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं त्यांचं कुटुंब पडद्यामागून मुख्यमंत्र्यांना नियंत्रित करेल. पलानीस्वामी यांनी 14 फेब्रुवारी 2017ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.\n\nशशिकला यांच्यासहित कुणीही हा अंदाज लावला नसेल की पलानीस्वामी पक्षाला आपल्या नियंत्रणात घेईल. शशिकला आणि टीटीवी दीनाकरण यांच्या प्रभावाखालील पक्षावर त्यांनी एकछत्री अंमल प्रस्थापित केला. \n\nपलानीस्वामी यांनी सुरुवात हळूवारपणे केली आणि मग वेग वाढवला. सरकार आणि पक्षातला प्रत्येक तत्व आपल्यासाठी काम करेल हे त्यांनी सुनिश्चित केलं. त्यांनी ओ पनीरसेल्वम यांना आपल्या गटात खेचलं आणि टीटीवी दीनाकरण यांच्या समर्थक आमदारांचे राजीनामे घेतले.\n\nजयललिता आणि शशिकला\n\nशशिकला यांनीही कधीच असा विचार केला नसावा की पलानीस्वामी एक दिवस सत्ता आणि पक्षावर नियंत्रण प्रस्थापित करतील.\n\nपलानीस्वामी यांनी सरकार चालवण्यासाठी आवश्यक आमदारांची संख्याही जुळवली. येत्या निवडणुकीत स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करण्यासाठी त्यांनी आवश्यक त्या सगळ्या गोष्टींची तयारी केली आहे.\n\nइडापड्डी पलानीस्वामी हे तामिळनाडूमध्ये कामराज, बक्तावत्सलम, करुणानिधी, एमजीआर आणि जयललिता यांच्यानंतर सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपदी राहिलेले व्यक्ती ठरले आहेत.\n\nपण हेही तितकंच खरं आहे की त्यांनी स्वत:ला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित करून कधी निवडणूक जिंकलेली नाहीये. पलानीस्वामी यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदावर कायम राहणं आणि राजकारणात टिकून राहणं सोपी गोष्ट नव्हती.\n\n2021मधील विधानसभा निवडणूक राज्यातील अनेक नेते आणि पक्षांचं भविष्य ठरवणार आहे. इडापड्डी पलानीस्वामी त्यांच्यापैकी एक आहेत. पण काही वेळासाठी रिकामी जागा भरण्यासाठी बोलावलं जावं आणि मग विसरण्यात यावं, अशी व्यक्ती आपण नाही आहोत, हे पलानीस्वामी यांनी सिद्ध केलं आहे. राज्यातल्या सत्तेत त्यांनी आपली जागा तर बनवलीच आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सतात, असंही या संशोधनात समोर आलं आहे. \n\nहे संशोधन लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच करण्यात आलं होतं. युके आणि इतर ठिकाणी ते लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात करण्यात आलं. \n\nत्यावेळी आपण जास्त स्पर्श अनुभवत नसल्याचं लोकांचं म्हणणं होतं. पण पुढे लॉकडाऊनमध्ये नेमकं काय झालं, हे समजून घेण्यासाठी आपण या दोन संशोधनांकडे नजर मारू.\n\nअमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ मियामी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या टिफनी फिल्ड यांनी एप्रिल महिन्यात एक ऑनलाईन सर्वेक्षण केलं होतं. \n\nएप्रिल महिना अखे... उर्वरित लेख लिहा:","targets":"भीती सर्वत्र असताना आपण स्पर्शाबाबत काय करायला हवं? आणखी किती काळ आपण इतरांपासून लांब राहण्याची आवश्यकता आहे?\n\nलोकांना स्पर्शाचे अनेक फायदे एप्रिल महिन्यातील संशोधनात आढळून आले. फेअरहर्स्ट आता एक अॅप तयार करण्याच्या कामात लागले आहेत. एखाद्याच्या शरीराला योग्य वेगाने मारण्याचं (स्ट्रोक) प्रशिक्षण हे अॅप देतं. \n\nतुमच्या शरीराला लोशन किंवा क्रिम लावणं, देखभाल करणं यातून चांगलं अन्न खाल्ल्यासारखे परिणाम आपल्याला मिळू शकतात, असं संशोधनातून समोर आलं आहे. \n\nस्पर्शभावनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे स्पर्श कशा पद्धतीने केला जात आहे, याबाबतही आपण जागरूक असणं गरजेचं आहे. \n\nजर दुसरं कुणी स्पर्श करणं शक्य नसेल तर स्वतःच स्वतःला मिठी मारा.\n\nमागच्या काळात तुम्ही घेतलेली एक सुंदर मिठी आठवा आणि तुमच्या शरीराभोवती हात गुंडाळून तो क्षण पुन्हा अनुभवण्याचा प्रयत्न करा. हे पूर्वीच्या मिठीपेक्षा फार काही चांगलं आहे, असं म्हणता येणार नाही. पण यात वाईटसुद्धा काहीच नाही.\n\n(क्लाऊडिया हॅमंड या बीबीसी रेडिओ 4 वर अॅनाटॉमी ऑफ टच या विषयाच्या सादरकर्त्या आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सतानाच ज्ञानेश्वर पवार हा तरुण आम्हाला त्याच्या घरी घेऊन गेला. त्यानं बांधलेल्या संडासच्या दरवाजावर छिद्रं दिसून आली. \n\nत्याबद्दल विचारल्यावर त्यानं सांगितलं, \"संडाससाठी मला शासनाकडून 12,000 रुपये मिळाले. त्यातून मग ग्रामपंचायतनं नेमून दिलेल्या कंत्राटदाराकडून मी हे संडास बांधून घेतलं. पण मागे गारपीट झाली आणि त्यामुळे दरवाजाला भोकं पडली. मग अशा स्थितीत हा संडास कसा काय वापरायचा?\"\n\n\"गावात महिन्यातून दोनदा नळाला पाणी येतं. नळाचं पाणी प्यायलाच पुरत नही, तर मग संडासासाठी लागणारं पाणी आणायचं कुठून. प... उर्वरित लेख लिहा:","targets":"या अवस्थेत आढळून आली. तर शौचालयाचं भांडं फरशी, दगड आणि टाईल्सनी भरलेलं आढळलं.\n\nसंडाससाठी लागणाऱ्या पाण्याची सोय व्हावी म्हणून शाळेत पाण्याच्या 2 टाक्या आहेत. पण यातल्या एकाही टाकीत पाणी नव्हतं. \n\nशाळेतील विद्यार्थिनींची मुतारी (दि. 24 एप्रिल, 2018)\n\nआम्ही हे बघत असताना शाळेतल्या मुली आमच्या मागे मागे येत होत्या. पोरींनो संडास वापरता का, असं विचारल्यावर त्यांनी सर्वप्रथम आमच्यासोबत असलेल्या त्यांच्या शिक्षकांकडे पाहिलं. शाळेत असलो की आम्हाला संडासच येत नाही, असं सांगून त्या तिथून निघून गेल्या. \n\nमैदानावर खेळणाऱ्या मुलाला शाळेच्या संडासात जातो का, असं विचारल्यावर त्यानंही आधी शिक्षकांकडे पाहिलं आणि नंतर 'हो' म्हणून सांगितलं. जातो तर मग पाणी कोणतं वापरतो, असं विचारल्यावर मात्र तो खुदकन हसला. \n\nशाळेतील विद्यार्थिनींचं शौचालय. (दि. 24 एप्रिल, 2018)\n\nशौचालय प्रत्यक्षात बघितल्यानंतर आम्ही परत मुख्याध्यापिका मानकर यांना भेटलो. शौचालयांच्या वाईट स्थितीबद्दल त्यांना विचारलं असता त्यांनी सांगितलं, \n\n\"उन्हाळ्याच्या सुट्टीत आजूबाजूचे लोक येऊन शौचालयांच्या टाईल्स फोडतात. पण आता आम्ही ते लवकरच बदलणार आहोत.\"\n\nशाळेची एकूण विद्यार्थी संख्या 260 असून यात 107 'विद्यार्थिनी' आहेत.\n\nआरोग्य सेवा केंद्र की क्रिकेटचं मैदान?\n\nशाळेशेजारीच गावातलं प्राथमिक आरोग्य सेवा उपकेंद्र आहे. सत्यभामा आणि गावातल्या लोकांच्या आरोग्याविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही 23 एप्रिलच्या सकाळी 10 वाजता तिथं गेलो. पण केंद्राला कुलूप लावलेलं होतं. केंद्राच्या प्रांगणात मुलं क्रिकेट खेळत होते. \n\nकेंद्राबाहेर असलेल्या हापशीवर काही महिला पाणी भरत होत्या. 'आले नाहीत का आज इथले साहेब लोकं?' असं विचारल्यावर त्यांच्यातल्या एकीनं सांगितलं, \"त्या मॅडम एक दिवस येतात आणि पुढचे पंधरा-पंधरा दिवस गायब राहतात.\" फोन क्रमांक मिळवून आम्ही मॅडमसोबत संपर्क साधला. उद्या तुम्हाला माहिती देते असं सांगून त्यांनी फोन ठेवला. \n\nप्राथमिक आरोग्य सेवा केंद्रात मुलं क्रिकेट खेळत होती. (दि. 23 एप्रिल, 2018)\n\nदुसऱ्या दिवशी म्हणजेच 24 एप्रिलच्या सकाळी आम्ही केंद्रावर पोहोचलो. आरोग्यसेविका शोभा गव्हारगुर अंगणातल्या कलमांना पाणी देत होत्या. \n\nतुम्ही नियमितपणे उपस्थित नसता असा ग्रामस्थांचा आरोप आहे, यावर गव्हारगुर सांगतात, \"मी रेग्युलर येते. दर शुक्रवारी आमचा वेगवेगळ्या ठिकाणी (डोंगरशेवली, धोडप,..."} {"inputs":"...सतील तर तळाच्या फलंदाजांकडून आशा बाळगणं व्यर्थ आहे. \n\nदुसरं असं की स्पिनरला संघात जागा द्यायला हवी होती का? की गोलंदाज भुवनेश्वरला संघात सामील करून घ्यायला हवं होतं. \n\nचूक कुठे झाली? \n\nरविंद्र जडेजा अथवा भुवनेश्वर कुमार खेळले असते तर फलंदाजी मजबूत झाली असती. पण ज्या खेळपट्टीवर अधिकाधिक धावसंख्या 326 होत्या, तिथं यांच्याकडून जास्त काही परिणाम नसता झाला. \n\nउमेश यादवला संघात ठेवणं चुकीचं होतं, अयाझ मेमन सांगतात. \n\nपण उमेश यादव भारतीय संघात असेल तर तो केवळ कसोटी सामने खेळण्यासाठीच आहे. या बाबीवर कठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"शतकी खेळी साकारल्या आहेत. मात्र अजूनही मॅच जिंकून देईल अशी खेळी त्याला साकारता आलेली नाही. \n\nअशावेळी टॉप ऑर्डरचं योगदान मोलाचं ठरतं. यंदाच्या वर्षात 1,200 धावा करणाऱ्या विराट कोहलीचा अपवाद वगळता कोणालाही सातत्याने धावा करता आलेल्या नाहीत. \n\nऑस्ट्रेलियात तूर्तास चेतेश्वर पुजाराची बॅट तळपते आहे मात्र त्याला इंग्लंडमध्ये संघाबाहेर ठेवण्यात आलं होतं. \n\nकमकुवत ऑस्ट्रेलिया संघाकडूनही पराभूत\n\nएका फलंदाजाने चांगला खेळ करून जिंकता येत नाही हे स्पष्टच आहे. 1977-78 साली बॉबी सिम्पसन यांच्या नेतृत्वाखालील ऑस्ट्रेलियाचा संघ खूपच कमकुवत होता. कारण त्यावेळी बहुतांश खेळाडू केरी पॅकर लीग स्पर्धेत सहभागी झाले होते. मात्र तरीही त्यावेळी भारतीय संघाला मालिका जिंकता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांची मालिका 3-2ने जिंकली होती. \n\nबॉबी सिम्प्सन\n\nत्यावेळी बिशऩ सिंह बेदी कर्णधार होते. तो भारतीय संघ सर्वोत्तम असा होता. कारण भारताचा एकही खेळाडू केरी पॅकर लीगमध्ये सहभागी झाला नव्हता. ऑस्ट्रेलियाकडे जेफ थॉमसन हा एकमेव स्टार खेळाडू होता. 42वर्षीय बॉबी सिम्प्सन यांच्याकडे सक्तीने कर्णधारपद देण्यात आलं होतं. बाकी संघात युवा खेळाडूंचा भरणा होता. \n\nआताच्या संघात उस्मान ख्वाजा आणि शॉन मार्श हे अनुभवी खेळाडू आहेत. \n\nसंधी गमावून चालणार नाही\n\nऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. मालिका आता 1-1 बरोबरीत आहे. भारतीय फलंदाजांनी सातत्याने धावा करण्याची आवश्यकता आहे. धावा झाल्या नाहीत तर गोलंदाज निराश होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाने मालिका बरोबरीत सोडवली तरी त्यांच्यासाठी विजय मिळवण्यासारखंच आहे. \n\nभारतीय गोलंदाजांची कामगिरी चांगली झाली आहे.\n\nभारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. मैदानात आणि मैदानाबाहेर अनेकविध समस्यांनी वेढलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने क्रमवारीत अव्वल भारतीय संघाविरुद्ध मालिका विजय साजरा केल्यास ते भारतासाठी खूपच नामुष्कीचं असेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सत्ताधाऱ्यांवर तसंच स्थानिक आणि विदेशी कंपन्यांवर हल्ले चढवा असे संदेश अन्सारतर्फे वारंवार देण्यात आले होते. \n\nवादग्रस्त विषयांवर भारतीय मुस्लिमांना भडकावण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न अन्सार संघटनेने केले. \n\nअन्सार गाझ्वात उल हिंद संघटनेला काश्मीरमध्ये जम बसवता आलेला नाही.\n\nकाश्मीरमध्ये आठ वर्षीय असिफाबानोवर झालेल्या निर्घुण बलात्कारप्रकरणी बदला घेण्याचं आवाहन अन्सार संघटनेतर्फे करण्यात आलं होतं. हिंदू व्यक्तींनी बलात्कार केल्याचा दावा फोनरुपी संदेशात करण्यात आला होता.\n\nमात्र या संघटनेला पुढे हा वि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावादी नेत्यांची दुसरी पिढी इस्लामिक सत्ता प्रस्थापित करण्यापेक्षा राष्ट्रवादाकडे आकर्षित होतात. \n\nहिज्बुल मुजाहिद्दीनमधून फुटून बाहेर पडलेल्या मुसानं इस्लाममध्ये राष्ट्रवादासाठीची लढाई अमान्य असल्याचं जाहीर केलं. हा विचार काश्मीरमधील फुटीरतावादी संघटनांच्या मूलभूत विचारांच्या विरोधात जाणारा होता. \n\nयामुळे काश्मीर खोऱ्यातले कट्टरवादी अन्सारपासून दूर राहिले. अल कायदाशी संलग्न असूनही ते काश्मीर खोऱ्यातल्या फुटीरतावाद्यांकडून सहानुभूती मिळवू शकले नाहीत. \n\nजागतिक इस्लामच्या बदलत्या ध्येयधोरणांशी जुळवून घेण्याची तयारी नाही, असं सांगत अन्सारने काश्मीर खोऱ्यातल्या फुटीरतावादी संघटनांना दांभिक म्हटलं.\n\nअन्सार फोफावू न शकण्याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे त्यांनी सातत्यानं पाकिस्तानवर टीका केली. काश्मीरमधल्या स्थानिक कट्टरवादी संघटनांना पाकिस्तानमधून कुमक प्राप्त होते. पाकिस्तान त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र अन्सारनं वेगळी भूमिका घेतल्यानं त्यांचं अस्तित्व नगण्यच राहिलं. \n\nकाश्मीरला भारतापासून विलग करण्याच्या पाकिस्तानच्या वल्गना आहेत, असं अन्सारचे उपनेते रेहान खान यांनी म्हटलं होतं. \n\nपुढे काय? \n\nकाश्मीरमध्ये जिहादआधारित संघटनांना पाय रोवणं कठीणच असेल हे स्पष्ट झालं आहे. तूर्तास स्थानिक संघटनांचा या भागात प्रभाव आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सरकारच्या धोरणांनुसार त्यांचं कामकाज चालतं. \n\nराष्ट्रवादानं प्रेरित काश्मीरच्या मुद्याला शरिया कायद्यावर केंद्रित करणं हे अल कायदा किंवा ISसारख्या संघटनांना कठीण असेल. \n\nयंदाच्या वर्षी नवे 87 लोक कट्टरतावादी संघटनांमध्ये सहभागी झाल्याचं भारतीय लष्करानं जाहीर केलं आहे. काश्मीर खोऱ्यातल्या गुंतागुंतीच्या जिहादी वातावरणातही IS तसंच अन्सारसारख्या संघटना त्यांच्यासाठी जमीन शोधत आहेत. \n\n(बीबीसी मॉनिटरिंग जगभरातल्या टीव्ही, रेडिओ, प्रिंट आणि वेब माध्यमांतून प्रकाशित होणाऱ्या बातम्यांच विश्लेषण देण्याचं काम करतं. बीबीसी मॉनिटरिंगच्या बातम्या तुम्ही ट्विटर आणि फेसबुकवरदेखील वाचू शकता.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सत्तेत राहिलेले नेते असून इस्रायलच्या राजाकारणात त्यांचा दबदबा असलेला एक संपूर्ण कालखंड पाहायला मिळाला आहे. \n\nपण लाचखोरी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेतान्याहू यांच्या लिकुड पक्षाला मार्चमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये बहुमत मिळू शकलं नाही. तसंच निवडणुकीनंतरही त्यांना इतर पक्षांचा राजकीय पाठिंबा मिळवता आला नाही. \n\nइस्रायलमध्ये सलग गेल्या दोन वर्षांपासून राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून याठिकाणी दोन वर्षांत चार वेळा निवडणुका झाल्या आहेत. \n\nतरीही याठिकाणी स्थिर सरकार स्थापन होऊ शकलं नाही तसंच न... उर्वरित लेख लिहा:","targets":"िळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...सदस्याची निवडणूक लढवू शकत असे. त्यानंतर निवडून आलेले सदस्य त्यांच्यापैकी एकाला बहुमतानं सरपंच म्हणून निवडून देत असत.\n\nमात्र, 2017 नंतर सरपंचाची थेट जनतेतून निवड होण्यास सुरुवात झाली.\n\nज्यांना सरपंचपदाची निवडणूक लढायची आहे, त्यांना इतर सदस्यांसारखंच निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागत असे.\n\nत्यामुळं मतदारांना दोन मतं द्यावी लागत असतं. त्यांच्या त्यांच्या भागातील सदस्य निवडीसाठी एक मत, तर दुसरं मत सरपंच निवडीसाठी असे.\n\nया दोन्ही प्रकारातील मुख्य फरक हा होता की, सदस्यांमधून निवडून आलेल्या सरपंचाला पाठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आवश्यक ठरते. पण सदस्यांच्या भूमिकेमुळे कायम अस्थिरता राहत होती. त्यासाठी थेट निवडून आलेली व्यक्ती सरपंचपदी असणे गरजेचे होते. या पार्श्वभूमीवर या सरकारने घेतलेला निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे,\" असंही हाके म्हणतात.\n\nमात्र, थेट जनतेतून सरपंच निवडीला अनेकांनी विरोधही केला. अशा निवडीला विरोध करणारे महिला राजसत्ता आंदोलनाचे महाराष्ट्र सदस्य भीम रासकर यांच्याशी बीबीसी मराठीनं बातचीत केली.\n\nथेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय लोकसहभगाच्या विरोधात होता, असं भीम रासकर म्हणतात.\n\n2017 मध्ये अमलात आणलेल्या थेट जनतेतून सरपंच निवडीच्या पद्धतीबाबत भीम रासकर तीन प्रमुख आक्षेप नोंदवतात :\n\n1) पहिली दोन वर्षे आणि शेवटची सहा महिने सरपंचाविरोधात अविश्वास ठराव आणू शकत नाही. मग तो सरपंच गुन्हेगारी करु द्या किंवा भ्रष्टाचार करु द्या. \n\n2) सर्व समित्यांचं अध्यक्षपद सरपंचाकडे जातो. महिला सभेचे अध्यक्ष सुद्धा सरपंच असायचा. त्यामुळं दुसऱ्या सदस्यांना सहभागास वावच उरला नव्हता.\n\n3) 'आमचा गाव, आमचा विकास'साठी केंद्र सरकारचा निधी येतो, तो निधी सरपंच आणि ग्रामसेवक मिळून सर्व खर्च करतात. त्यामुळं गावाला सहभाग घेता येत नाही.\n\n\"जनतेतून निवडून आलेला सरपंच हे दिसायला चांगलं दिसत असलं, तरी आपली लोकशाही अजून तितकी परिपक्व झालेली नाही. जेव्हा लोकशाही प्रगल्भ होईल, तेव्हा असे निर्णय लागू केले पाहिजेत,\" असंही मत भीम रासकर व्यक्त करतात. \n\nयाबाबत बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे म्हणाले, \"सर्वसामान्य व्यक्तीला सरपंच होण्याची संधी मिळावी यासाठी महाआघाडी सरकारने हा निर्णय घेतला आहे. थेट निवडीमुळे धनशक्तीच्या आधारेच सरपंच होणाऱ्यांचे प्रमाण वाढताना दिसत होते. तसेच सदस्यांमधून सरपंच निवडून गेल्यानंतर तो सदस्यांना अकाऊंटेबल राहू शकेल. सदस्यांद्वारे आणि सदस्यांमधून सरपंचाची निवड होणे हे लोकशाहीच्या मूळ गाभ्याला अनुसरुन असे आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सन आम्हाला बाहेर पडू देत नाही आहे.\"\n\nदरम्यान, शुक्रवारीच्या हिंसाचारानंतर संपूर्ण शहरातच कर्फ्यूसारखं वातावरण आहे. शुक्रवारी कर्फ्यूची औपचारीक घोषणा करण्यात आली होती.\n\nपण शनिवारी अलीगढ झोनचे ADG अजय आनंद यांनी बीबीसीशी बोलताना याबद्दल नकार दिला. मात्र \"आम्ही हिंसा माजवणाऱ्यांना सोडणार नाही. दोन FIR दाखल करण्यात आल्या आहेत आणि उपद्रवी लोकांचा शोध घेतला जात आहे,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nत्यांनी सांगितलं की स्थिती नियंत्रणात असून खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत 49 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे तर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पडला होता. पण काही वेळानं पळतच घरी आला आणि म्हणाला मला गोळी लागली आहे. आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तो गंभीर असल्याचं सांगत अलिगढला पाठवलं.\"\n\nदहशतीमागचं का?\n\nगंभीर अवस्थेत नौशाद सध्या अलिगढच्या हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. त्याच्या तीन लहान मुलांची देखभाल त्याचे वडील आणि बहीण करत आहेत.\n\nदरम्यान, या सगळ्यामध्ये असे अनेक लोकं आहेत, जे काही कारणांमुळे कासगंजमध्ये आले होते किंवा त्यांना यावं लागलं होतं, त्यांना अजूनही या दहशतीचं कारण समजलेलं नाही.\n\nरस्त्यांवर कोणी आढळून आलं की पोलीस त्यांना पिटाळून लावतात. मात्र इतकी सतर्कता असतानाही रविवारी सकाळी दोन दुकानांना आग लावण्यात आली होती.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सन लागल्याचं समजलं तेव्हा मला धक्काच बसला. तो घरातल्या एका खोलीत गप्प बसून रहायचा. कुटुंबातल्या इतरांसोबत बसून जेवायचाही नाही. पूर्ण वेळ रागावलेला असायचा. त्याच्या व्यसनासाठी त्यानं भरपूर पैसे उधळले होते. त्याच्या वागण्याविषयी पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तो नशा करत असल्याचं समजलं. सध्या तो श्रीनगरच्या व्यसनमुक्ती केंद्रात असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत.\"\n\nतज्ज्ञांचं म्हणणं आहे, की गेल्या दोन वर्षात व्यसनाधीन तरूणांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. या व्यसनानं धोक्याची पातळी गाठलेली आहे. एसएम... उर्वरित लेख लिहा:","targets":"महिलेचा नशेमुळे मृत्यू झाल्यानं ती चिंतेत होती. \n\nडॉक्टर रहतर सांगतात, की ड्रग्ज घेण्याकडे सामाजिक कलंक असल्यासारखं पाहिलं जातं. त्यामुळे लोकांना कळू नये म्हणून महिला व्यसन मुक्ती केंद्रामध्ये येणं टाळतात. \n\nगेल्या चार वर्षांतल्या आकडेवारीवरून डॉ. रहतर सांगतात, \"मी तुम्हाला गेल्या चार वर्षांतली आकडेवारी सांगतो. 2016 मध्ये आमच्याकडे ओपीडीच्या 500 आणि आयपीडीच्या 200 केसेस आल्या होत्या. 2016 सालात काश्मीर सहा महिने बंद होतं. म्हणूनच त्या दरम्यान एवढी प्रकरणं आली नाहीत. पण 2017मध्ये अचानक ही संख्या वाढून 3500 झाली. \n\nआम्ही एकाचवेळी 350 लोकांना अॅडमिट केलं होतं. 2018मध्ये जास्त रुग्ण यायला लागले. एकट्या ओपीडीचीच संख्या 5000च्या पुढे गेली. 2019च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांत आमच्याकडे ओपीडीमध्ये 1500 प्रकरणं आली आणि आयपीडीमध्ये 150. रुग्णांची संख्या वाढतीये हे तुमच्याही लक्षात येईल.\" \n\nपण व्यसनाधीन लोकांची संख्या वाढत आहे, असं पोलिसांना वाटत नाही. पोलिसांसाठी व्यसनाच्या वाढणाऱ्या प्रमाणापेक्षा पाकिस्तानातून भारतामध्ये होणारं ड्रग्जचं स्मगलिंग अधिक काळजी वाढवणारं आहे. \n\nपोलिस काय म्हणतात?\n\nकाश्मीर रेंजचे पोलिस आयजी स्वयं पणी प्रकाश सांगतात, \"तुम्ही तज्ज्ञांच्या हवाल्यानं रुग्णांची जी संख्या सांगत आहात ती योग्य नाही.\"\n\nते म्हणतात, \"सिंथेटिक ड्रग्ज उपलब्ध असणं ही आमच्यासाठी चिंतेची बाब आहे. पाकिस्तानातून याचं स्मगलिंग होतं. हे स्मगलिंग ड्रग्ज पेडलर्स आणि स्मगलर्स मार्फत केलं जातं. हे लोक इथून ड्रग्स दुसरीकडे पाठवण्याचा प्रयत्न करतात. काश्मीर खोऱ्यामध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या केरन आणि तेंगडार भागामधून ड्रग्सची तस्करी होते. काश्मिरच्या बाहेर ज्या ड्रग पेडलर्स आणि तस्करांना पकडण्यात आलं आहे त्यापैकी बहुतेकांनी या भागाशी संबंध असल्याचं स्वीकारलं आहे.\"\n\n\"या लोकांचं जाळं असतं आणि आम्ही ते मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहोत. याशिवाय असंही आढळलं आहे की नशा करण्याची सवय लागल्यानंतर ती व्यक्ती स्वतः देखील ड्रग पेडलरचं (लहान प्रमाणात विक्री) काम करू लागते. यापूर्वी आम्ही एनडीपीएस खाली प्रकरण नोंदवायचो. याशिवाय आम्ही अनेकांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखालीही ताब्यात घेतलं आहे. ड्रग्सच्या बाबतीत आम्ही आमच्याकडून सर्व पावलं उचलत आहोत,\" असं पणी प्रकाश यांनी सांगितलं. \n\nसीमेपलीकडून होणाऱ्या व्यापाराच्या आडून ड्रग्जचं स्मगलिंग होतं का,..."} {"inputs":"...सभागृह आहे, एक अत्याधुनिक रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे आणि पाहुण्यांसाठी एक मंच आहे.\n\nतरंगत्या रचना बांधण्यासाठी लाकूड ही आदर्श टिकाऊ सामग्री आहे, असं अदेयेमी म्हणतात. \"पाण्यावर बांधकाम करण्यासंदर्भातील विविध पर्यायांचा खर्च-लाभ असा तक्ता तयार केला, तर त्यात लाकूड सर्वांत वरच्या स्थानावर येईल,\" असे ते म्हणतात.\n\nतरंगतं संगीत केंद्र एनएलईच्या आफ्रिकी जलशहरं प्रकल्पाचा भाग आहे. पाण्याजवळ असलेल्या समुदायांना वाढत्या समुद्रपातळीसह जगण्यासाठी नवीन मार्ग शोधणारा हा प्रकल्प आहे. पाण्याशी झगडण्याऐवजी त्याच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"किंवा फेरीने प्रवास करणं अधिक शाश्वत स्वरूपाचं आहे का?\n\nलागोसमधील या प्रवासी पर्यायांची तुलना करणारी अत्यल्प आकडेवारी उपलब्ध आहे. युनायटेड किंगडमच्या व्यवसाय, ऊर्जा व औद्योगिक व्यूहरचना खात्याने बांधलेल्या अंदाजानुसार, पायी प्रवाशांना नेणाऱ्या फेरीमधून होणारं दरडोई कार्बन उत्सर्जन बस, कोच किंवा टॅक्सी यांमधील प्रवाशांपेक्षा कमी असतं.\n\nशहरात सर्वत्र जेट्टी उभ्या राहत असल्या, तरी रस्त्यावर अवलंबून असलेल्या प्रवाशांच्या प्रचंड संख्येवर अजून जलवाहतुकीचा प्रभाव पडलेला नाही. विशेषतः फेरी-बोटींवरील प्रवाशांची संख्या कोव्हिड साथीदरम्यान कमी झाली होती. ही सेवा उपलब्ध असते, तेव्हा सामाजिक अंतराच्या निर्बंधांमुळे प्रत्येक फेरीतील प्रवाशांची संख्या अर्धी करावी लागते.\n\nपण ओयेलेसीसारखे लेगॉसवासीय बदलण्यासाठी उत्सुक आहेत आणि सध्याच्या फेरी-बोट सेवा शहराच्या उर्वरित वाहतुकीच्या जाळ्यात सामावली जावी असं त्यांना वाटतं. \n\n\"वाहनं, सामान आणि प्रवासी असं सगळं वाहून नेणारा फेरी-बोटीसारखा पर्याय असायला हवा,\" असं त्या म्हणतात. \"मला वाटतं ही एक गोष्ट कमी आहे.\"\n\nकिनाऱ्यावरील वेढा\n\nवाढत्या समुद्रपातळीपासून एक मोठा बचाव म्हणजे 'ग्रेट वॉल ऑफ लागोस'- प्रत्येक पाच टनांच्या एक लाख कॉन्क्रिट-ब्लॉकने हा बांध घालण्यात आलेला आहे. साठ फूट उंचीच्या या बांधामुळे लागोसच्या एको अटलान्टिक किनारपट्टीला संरक्षण लाभतं. समुद्रात भर घालून तयार झालेल्या जमिनीवर हे बांधकाम होत असून अंतिमतः ही भिंत 8.4 किलोमीटर इतकी लांब असेल.\n\nअटलांटिक महासागराच्या दक्षिण भागातून येणाऱ्या वादळामुळे मोठमोठ्या लाटा उसळतात. त्यापासून नवीन विकासप्रकल्पांना संरक्षण पुरवण्याच्या उद्देशाने ही भिंत उभारण्यात आली आहे. पण काही प्रदेशांमधील किनारपट्टीचं संरक्षण करताना इतर ठिकाणी झीज वाढवण्याचं काम ही भिंत करते आहे, अशी चिंताही टीकाकारांनी व्यक्त केली आहे.\n\nसमुद्राचं संरक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या इतर रचनांमध्ये एको अटलान्टिकच्या किनाऱ्यावरील 18 ग्रोयनचा समावेश आहे. वाळू थोपवून समुद्रात वाहून जाऊ नये यासाठी बांधलेल्या रचनेला ग्रोयन म्हणतात. एको अटलान्टिकमध्ये बांधण्यात आलेल्या या रचना एकमेकांपासून प्रत्येकी 1300 फूट लांब आहेत आणि सुमारे 7.2 किलोमीटरांच्या अंतरावर पसरलेल्या आहेत. राज्याच्या किनारपट्टीचा पुढील 60 किलोमीटरच्या भागातलीह ग्रोयनचं बांधकाम प्रस्तावित आहे, त्यासाठी एक..."} {"inputs":"...समाजातल्या उपद्रवी लोकांची यादी, असं त्या यादीचं शीर्षक होतं. यात दलित तसंच मुस्लीम समाजातल्या जवळजवळ 100 लोकांची नाव होती.\"\n\nपण ही यादी पोलिसांपर्यंत पोहोचण्या अगोदरच व्हाट्सअॅपवर पसरवण्यात आली आणि यामुळे ती दलितांपर्यंत पोहोचली.\n\n\"3 तारखेच्या संध्याकाळपर्यंत ही यादी आमच्या सर्व मुलांजवळ होती,\" दलित वस्तीत राहणारे वृद्ध राजेंद्र कुमार सांगतात. \n\n\"ही यादी पोलिसांनी जाहीर केली आहे आणि यानंतर पोलीस छापा टाकतील असं सर्वांना वाटलं. दलित युवकांनी आपापलं नाव यादीत चेक केलं आणि ज्यांची नावं यादीत होती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"जर यांनी चर्चेसाठी बोलावलं आहे, असं सांगत गावातलाच सुनील नावाचा मुलगा गोपीला बोलवायला आला होता,\" असं गोपीचे वडील ताराचंद सांगतात. याच मनोजला 3 वर्षांपूर्वी गोपीनं मारहाण केली होती. \n\nया नंतर सव्वा चार वाजता गावात गोळीबाराच्या चार राऊंडचा आवाज घुमला. गावातल्या श्रीराम विहार कॉलनीजवळील मंदिर परिसरात गोपीवर गोळ्या चालवण्यात आल्या. गोळ्या लोगल्यानंतर गोपी घराकडे पळत सुटला. जवळपास 200 मीटर धावल्यानंतर तो खाली पडला आणि दवाखान्यात पोहोचल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. \n\n\"बसपा आणि समाजवादी सरकारच्या काळात दलितांनी गुर्जरांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यासाठी सहाय्य केलं होतं आणि दोन्ही समाज एकमेकांसोबत होते,\" असं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे. पण 4 एप्रिलच्या सूर्यास्तानंतर गावातलं राजकीय आणि सामाजिक समीकरण बदललं. \n\nगोपी पारिया कोण होता?\n\nशोभापूरची लोकसंख्या 6 हजारहून थोडीशी जास्त आहे. इथे गुर्जर समुदायाचे 200 पेक्षा कमी मतं आहेत. मुस्लीम, पाल, वाणी आणि ब्राह्मण लोकंही गावात आहेत. दलितांची संख्या सर्वांत जास्त आहे. दलितांच्या एकूण 3 वस्त्या असून तीनही महामार्गा नजीक आहेत. पहिली वस्ती कारागीरांची आहे ज्यांचं हातावर पोट आहे.\n\nदुसरी रईया वस्ती असून तिथं चामड्यांना रंगरंगोटी करणारे लोक राहतात. खेवा ही तिसरी वस्ती असून इथले लोक ब्राह्मण, गुर्जर आणि वाणी लोकांकडे मजूरी करतात. \n\nकारागीरांची वस्ती इतरांच्या तुलनेत समृद्ध आहे. इथले काही लोक आता व्यापारही करत आहेत. 27 वर्षांचा गोपी यापैकीच एक होता. \n\nमेरठ शहर खेळांच्या सामग्रीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. बॅडमिंटन विणण्याचं कंत्राट गोपीनं घेतलं होतं.\n\nदलित समाजात गोपीची प्रतिमा खूपच चांगली असल्याचं सांगितलं जातं. समाजासाठी काम करणारी गोपीसारखी मुलं कमीच असतात, असं गोपीच्या आई-वडिलांचं सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांमधले बहुतेक लोक म्हणत होते. पण गुर्जर वस्तीत मात्र गोपीबद्दल वेगळेच सूर ऐकायला मिळत होते. जसं की, \"वाया गेलेला होता तो मुलगा आणि शिंगं फुटली होती त्याला. त्याला मरणं भागच होतं. आमच्या नाही तर दुसऱ्या कुठल्या मुलानं त्याला ठार केलं असतं.\" \n\nगोपी नंतर...\n\nगोपीच्या लग्नाला 5 वर्षं झाली होती. त्याला 2 मुलगे आणि 1 मुलगी आहे. मुलाच्या आठवणीत गोपीच्या आईचा श्वास रोखला जातो.\n\nया प्रकरणात अटक झालेले 4 आरोपी मनोज गुर्जर, कपिल राणा, गिरधारी आणि आशिष गुर्जर यांना फाशीची शिक्षा..."} {"inputs":"...समावेश आहे. \n\nकोळीवाड्याची सांस्कृतिक ओळख \n\nवरळी कोळीवाड्याचे रहिवासी आणि नॅशनल फिशरीज असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय वरळीकर आपल्या गावाविषयी भरभरून बोलतात. सहा-सात दशकांत गावाचं रूप कसं बदललं, त्याविषयी सांगतात. \n\n\"आम्ही लहानपणी आमच्या डोळ्यांनी पाहिलं आहे, की बस वरळी सीफेसच्या कोपऱ्यापर्यंत यायची. आता जिथे बीपीटीची कॉलनी झाली आहे, तिथून बोटीतून वरळी कोळीवाड्यात यावं लागे.\"\n\nइथले कोळी, आगरी, ख्रिश्चन कोळी आणि भंडारी असे मुंबईचे मूळ निवासी एकमेकांसोबत मिळून मिसळून कसे राहत आले आहेत. नारळी पौर्णिमा आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"िषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घेणं, हे मुंबई महापालिकेसमोरच मोठं आव्हान आहे\n\nकोळीवाडा लॉकडाऊन झाला असला, तरी इथले अनेक रहिवासी अत्यावश्यक सेवांमध्ये आपलं कर्तव्य बजावत आहेत. \n\nतसा संघर्ष कोळीवाड्याला नवा नाही. आता कोरोना विषाणूच्या संकटातही कोळीवाड्यातले लोक एकत्रितपणे मार्ग काढतील असा विश्वास विजय वरळीकरांना वाटतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...समुपदेशक काम करतात. \n\nया हेल्पलाईननुसार सिगरेट किंवा तंबाखू सोडण्याच्या सुरुवातीच्या दिवसात चिडचिड, अस्वस्थता वाढते. जीव घाबराघुबरा होतो. तुम्हाला किती दिवसांपासून किती सिगरेट ओढण्याची सवय आहे यावरून तुमची लक्षणं ठरतात. \n\nहेल्पलाईन नंबर किती फायदेशीर?\n\nमॅक्स इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सरचे चेअरमन डॉ. हरित चतुर्वेदींच्या मते या नव्या हेल्पलाईनचे फायदे होतील. \n\n\"मी आजपर्यंत असा एकही माणूस पाहिला नाही ज्याला तंबाखूचं व्यसन सोडायचं नाहीये. हेल्पलाईन नंबर सिगरेटच्या पाकिटावर लिहिलं तर ज्यांना व्यसन सोडायचं... उर्वरित लेख लिहा:","targets":"शात 10.7% प्रौढ तंबाखूचं सेवन करतात. देशात 19% पुरुष आणि 2% महिला तंबाखूचं सेवन करतात. \n\nफक्त सिगरेट ओढण्याची गोष्ट असेल तर 4% प्रौढ सिगरेट ओढतात, त्यात 7.3% पुरूष आहेत तर 0.6% महिला. \n\nWHOच्या रिपोर्टनुसार भारतीय महिलांना सिगरेटपेक्षा विडी ओढण्याची जास्त सवय आहे. देशात 1.2% महिला विडी ओढतात. \n\nभारतात सिगरेटशी असणारे निगडीत कायदे \n\n2014 साली आलेल्या कायद्याने सिगरेटच्या पाकिटावर चित्रासह 'सिगरेट ओढणं आरोग्यासाठी धोकादायक आहे,' असा इशारा लिहिणं सक्तीचं झालं. सिगरेट कंपन्यांनी याविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली पण 2016 साली सुप्रीम कोर्टाने सरकारच्या बाजूने निकाल दिला. \n\nभारतात तंबाखूशी संबंधित उत्पादनांच्या जाहिरातींवर बंदी आहे. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना तंबाखूची उत्पादन विकता येत नाहीत. सार्वजनिक ठिकाणी सिगरेट पिण्यावर बंदी आहे. असं करताना जर कोणी आढळलं तर त्याला दंड करण्याचाही कायदा आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सरकार आहे. या सरकारने ही परवानगी नाकारली. कोर्टाच्या निकालांचा दाखला देत अण्णा दुरईंच्या समाधीपासून 8 किमी दूर असलेला 2 एकरचा प्लॉट द्यायला सरकार तयार आहे. \n\nत्यानंतर संतापलेल्या कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलबाहेर तोडफोड केली. \n\nकरुणानिधी यांचं पार्थिव\n\nहा प्रस्ताव द्रमुकने नाकारला आहे. त्यामुळे उद्या अंत्यसंस्कार होणार हे जरी ठरलं असलं तरी करुणानिधींचं पार्थिव कुठे दफन करण्यात येईल, यावरून वाद कायम आहे. \n\nसंध्या. 7.40 - मरीना बीचवर अंत्यसंस्कार \n\nकरुणानिधी यांच्यावर चेन्नईतल्या मरीना बीचवर उद्या अंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यंत नाजूक असल्याचं आज डॉक्टरांनी सांगितलं आहे. काल संध्याकाळपासून त्यांची तब्येत ढासळत आहे. सर्वाधिक मेडिकल सपोर्ट देऊनही त्यांचे अवयव प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. \n\n'त्यांच्या मुख्य अवयवांचं काम सुरू ठेवणं आव्हानात्मक आहे' असं कालच कावेरी हॉस्पिटलने काढलेल्या पत्रकात म्हटलं होतं. \n\n28 जुलैपासून 94 वर्षांच्या करुणानिधींना युरिनरी इन्फेक्शनच्या इलाजासाठी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केलं आहे. गेल्या आठवड्यात त्यांच्या तब्येतीत किंचित सुधारणा नोंदवण्यात आली होती, पण गेल्या 24 तासांत परिस्थिती ढासळत आहे. \n\nहॉस्पिटलबाहेर हजारोंच्या संख्येने त्यांचे पाठीराखे जमायला सुरुवात झाली आहे. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी आधीच तामिळनाडू पोलिसांचा मोठा ताफाही तिथे तैनात करण्यात आला आहे.\n\nहॉस्पिटलबाहेर चाहत्यांची गर्दी\n\nगेल्या आठवड्यात अनेक बड्या नेत्यांनी करुणानिधी आणि त्यांचा मुलगा MK स्टॅलिन यांची चेन्नईत भेट घेतली. यात उपराष्ट्रपती व्यंकैया नायडू, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अभिनेता रजनीकांत यांचा समावेश आहे.\n\nराहुल गांधी, दयानिधी मारन, स्टॅलिन आणि करुणानिधी\n\nकरुणानिधी यांचं भारताच्या राजकारणात मोठं स्थान आहे. ते पाच वेळा मुख्यमंत्री आणि 60 वर्षं लोकप्रतिनिधी राहिलेले करुणानिधी स्वतः एकही निवडणूक हरलेले नाहीत. \n\nप्रफुल्ल पटेल, कनिमोळी, स्टॅलिन आणि शरद पवार\n\nत्यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक पक्ष 1998 ते 2014 मध्ये केंद्रात सत्तेत सहभागी होता. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UPAच्या पहिल्या सरकारमध्ये तामिळनाडूतील 12 मंत्री होते. द्रमुककडे दूरसंचारसारखं महत्त्वाचं खातं होतं.\n\nहॉस्पिटलबाहेर कार्यकर्ते नाच आणि गात असताना. करुणानिधी बरे होऊन बाहेर येतील असा त्यांनी विश्वास व्यक्त केला.\n\nयाच खात्याअंतर्गत उघड झालेल्या 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यामुळे तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा आणि करुणानिधी यांची मुलगी व खासदार कनिमोळी यांना तुरुंगावास झाला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सर्वसाधारण बाळासारखाच दिसत असल्याचं त्याचं म्हणणं होतं. तो बसत किंवा रांगत नव्हता, पण काही मुलं ही थोडी संथच असल्याचं तो म्हणाला,\" रुबा सांगते. \n\nतिला मात्र तिचा मुलगा आणि त्याच्या वयाच्या इतर मुलांमध्ये मोठा फरक असल्याचं दिसू शकत होतं. हासनची वाढ संथ गतीनं होत होती. छाती संसर्गांमुळे त्याच्या सतत रुग्णालयाच्या फेऱ्या सुरू होत्या. हासन जसजसा मोठा झाला, तसा त्याच्या डोक्याचा आकार वाढला. \n\n2010 मध्ये जेव्हा त्यांचं दुसरं अपत्य अलिशबाह जन्मली तेव्हा केलेल्या चाचण्यांमधून तिला सुद्धा आय-सेल रोग झाल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"जास्त दुर्मिळ आजार ओळखले आहेत आणि अधिक चांगले स्क्रीनिंग आणि जोडप्यांसाठी समुपदेशनावर ते काम करत आहेत. \n\nयानंतरही रुबाने गर्भपात न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जेव्हा ती तिच्या तिसऱ्या अपत्याच्या, अर्थात इनाराच्या वेळी ती गरोदर राहिली तेव्हा तिने मेडिकल स्कॅन्स नाकारली. स्क्रीनिंग करण्यासाठी डॉक्टरांनी वारंवार विनंती केली, पण तिने फेटाळून लावली. \n\n\"त्यांनी या गर्भारपणाला सर्वसाधारणपणेच हाताळावं, अशी माझी इच्छा होती. त्यांनी माझ्या डोक्यात संशय निर्माण करु नये, असं मला वाटत होतं. मी गर्भपात करणारच नव्हते. त्यामुळे मला गरोदरपणाचा आनंद घ्यायचा होता.\" असं रुबा सांगते. \n\n\"हे बाळसुद्धा आजारी असण्याची शक्यता असल्याचं मी माझ्या नवऱ्याला सांगत असे. पण तो मात्र 'ठीक आहे' एवढंच म्हणत असे. मला वाटतं की मला खूपच शंका होत्या. आधीच्या दोन चिमुकल्यांसोबत जे घडलं तेच पुन्हा घडण्याची शक्यता असल्याचं मला माहिती होतं.\" \n\nइनाराचा जन्म झाला. पण तीसुद्धा आय-सेल व्याधीनं ग्रस्तच होती. \n\nनात्यात लग्न केल्याने मुलांवर परिणाम होतो.\n\n\"मला बाळ झाल्यामुळे मी खरंच खूप खूष होते, पण तिला पाहता क्षणीच आम्हाला एकप्रकारे कळून चुकलं होतं. मी खूपच दुःखी आणि अस्वस्थ होते. कारण आम्हाला खरंच एक निरोगी बाळ हवं होतं. तिला किती वेदनांतून जावं लागेल ते मला माहीत नव्हतं. पण माझा नवरा आनंदात होता.'' फक्त कृतज्ञता बाळग, एवढंच त्याने मला सांगितलं\"\n\nजवळपास बरोबर एक वर्षापूर्वी, इनाराचा वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी मृत्यू झाला. गेल्या डिसेंबरमध्ये छातीच्या संसर्गाने ती आजारी पडली आणि तिची अवस्था लवकरच खराब झाली. तिला ब्रॅडफोर्ड रॉयल इन्फरीमधून यॉर्कला नेण्यात आलं होतं.\n\n\"तिला जिवंत ठेवण्यासाठी यॉर्कमधील डॉक्टर 100% प्रयत्न करत होते. मलाही आशा होती. पण तिला किती वेदना होत आहेत, ते मी पाहू शकत होते. तिचे निधन होईपर्यंत तिला गुंगीच्या औषधांच्या अंमलाखाली ठेवण्यात आलं होतं. बहुतेक वेळ मी तिला माझ्या हातातच ठेवलं होतं. त्यानंतर मी तिच्याशेजारीच झोपले. ती अखेरच्या घटका मोजत असल्याचं माझ्या पतीला जाणवत होतं.\" \n\nतीन मुलांचा मृत्यू आणि सहा गर्भपातांचे दुःख आपण कसं काय सोसू शकलो, याची आपल्यालाच कल्पना नसल्याचं रुबा सांगते. ज्यापैकी शेवटचा गर्भपात तर इनाराच्या मृत्यूनंतर अवघ्या काही आठवड्यातच झाला होता. \"मला तर तेव्हा मी गरदोर असल्याचंही माहित नव्हतं आणि तिच्या..."} {"inputs":"...सऱ्या गटाचं पॅनेल ठरवलं जातं. त्याला ग्रामविकास पॅनेल, बळीराजा पॅनेल अशाप्रकारे आपापल्या पसंतीची नावं दिली जातात. एखाद्या गावात दोन किंवा तीनही पॅनेल असू शकतात. याशिवाय एक किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो.\n\nएकदा का या दोन्ही पॅनेलच्या 11 उमेदवारांची नावं फायनल झाली की ते आम्ही सगळे एकत्र लढणार आम्हाला एकच निवडणूक चिन्ह द्या, अशी मागणी करतील आणि मग निवडणूक अधिकारी त्यांना चिन्ह देतात.\n\nमग ही दोन्ही पॅनेल्स आपापला गावाच्या विकासाचा जाहीरनामा म्हणजे आम्ही गावात कोणकोणत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज्याच्या निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"गावाचं क्षेत्र लहान असतं. त्यामुळे लोकसंख्या कमी असते. शिवाय गावातील लोक एकमेकांना चांगलं ओळखत असतात. ते एखाद्या पक्षाला सपोर्ट करत असले तरी त्यांची विचारधारा पार्टी लाईनवर नसते. त्यांच्यात पक्षअभिनिवेश नसतो. इथं निवडणूक संपली की विरोध संपला असं असतं. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्षांच्या चिन्हांवर निवडणूक लढवत नाही.\" \n\nपण, मग जे पॅनेल्स किंवा गट पडतात ते राजकीय पक्षाशी संबंधित असतात का, यापवर त्यांनी सांगितलं, \"ग्रामपंचयात निवडणुकीत पॅनेल्स किंवा गट करून निवडणुकीला सामोरं जाता येतं. हे पॅनेल्स राजकीय पक्षांशी संबंधित असूही शकतात किंवा स्वतंत्रही असू शकतात. याविषयी काही एकच असा थंबरूल नाहीये. गावातील कार्यकर्ते राजकीय पक्षाशी संबंधित असतील किंवा नसतील, त्या आधारवर ते पॅनेल्स तयार करत असतात.\" \n\nआताचे दोन बदल\n\nग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत यंदा दोन बदल करण्यात आले आहेत. पहिला म्हणजे सरपंच पदाची आरक्षण सोडत ग्रामपंचायत निवडणुकीनंतर जाहीर करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. याआधी ही सोडत निवडणुकीपूर्वी जाहीर होत असे.\n\nयाचा अर्थ काय तर तुमच्या गावातील सरपंच पद राखीव असणार आहे की नाही, हे सरकार निवडणुकीनंतर जाहीर करणार आहे. \n\nसरपंच पदाचं आरक्षण जाहीर केल्यानंतर संबंधित जातीच्या दाखल्यांची पडताळणी वेळेत न होणं, जातीचा दाखला अमान्य होणं, तसंच बनावट प्रमाणपत्र सादर करणं या कारणांमुळे निवडणूक रद्द करून पुन्हा निवडणूक घ्यावी लागते, असं सरकारनं यासंबंधी जाहीर केलेल्या आदेशात म्हटलं आहे. \n\nथोडक्यात काय तर सरपंच पदासाठी करण्यात येणारा घोडेबाजार टळेल, असं सरकारचं म्हणणं आहे. \n\nआता नवीन निर्णयानुसार, सरपंच आरक्षण सोडत कार्यक्रम तसंच सरपंच आणि उपसरपंच यांची निवड मतदानानंतर 30 दिवसांच्या आत राबवण्यात यावी, असे निर्देश सरकारनं दिले आहेत. \n\nपण, सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टीका केली आहे. \n\nविधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय, \"सरकारचा निर्णय राजकीय हेतूनं प्रेरित आहे. सरपंचपदाचं आरक्षण आधी काढलं काय आणि नंतर काढलं काय? काय फरक पडणार आहे? घोडेबाजार करणारेच घोडेबाजाराबद्दल बोलत आहे.\"\n\nदुसरा बदल म्हणजे राखीव जागांवर ग्रामपंचायत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास पडताळणी समितीकडे हे..."} {"inputs":"...सऱ्या लाटेपूर्वी नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 57 टक्के एवढी होती. 11 मेपर्यंत त्यात 9 टक्क्यांनी घसरण झाली आणि आता त्यांची लोकप्रियता 48 टक्के एवढी आहे. पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता 50 टक्क्यांपेक्षा खाली आल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. \n\n4. संजय राऊत यांच्याकडून भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक\n\nशिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून भाजपचे नेते आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक करण्यात आले आहे. अनाथ मुलांना दर महिन्याला पाच हजार रुपये देण्याचा निर्णय मध्य प्रदेश सर... उर्वरित लेख लिहा:","targets":"न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...सलं तरीदेखील नियमानुसार ब्रेक्झिट पार पडावं, यासाठी जर्मनी सर्वतोपरी मदत करायला तयार आहे. हे अजूनही शक्य असल्याचं जर्मनीच्या चॅन्सलर अँगेला मर्केल यांना वाटतं. \n\nमर्केल आणि त्यांचं सरकार पन्नासाव्या कलमाला स्वेच्छेनं मुदतवाढ देईल, असा एक सर्वसाधारण समज आहे. \n\nमात्र मुदतवाढीसाठीची कारणं आणि अपेक्षा ब्रिटननं स्पष्ट कराव्या, त्यानंतरच समर्थन द्यावं, असं मानणाराही वर्ग आहे.\n\nया दीर्घ मुदतवाढीचे युरोपीय निवडणुकीवर होणाऱ्या परिणामांविषयीदेखील बरीच काळजी व्यक्त होत आहे. मात्र नो डिल ब्रेक्झिट झालं नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यामुळे दीर्घ मुदतवाढ हवी असल्यास त्यासाठीचा हेतू अतिशय स्पष्ट आणि नेमकेपणाने मांडला गेला पाहिजे. उदा. ब्रिटनमध्ये नवीन निवडणूक घेणे किंवा नव्याने सार्वमत घेणे.\"\n\nत्या सांगतात, दीर्घ मुदतवाढीला ब्रसेल्स अनुकूल असलं तरी गेल्या काही दिवसात परिस्थिती बदलली आहे. \n\n\"हे सगळं थांबवा आणि करार रद्द करा, असं इथं कुणीच म्हणत नाही. ही मानसिकता ब्रिटनमध्ये वाढत असल्याचं जाणवतं, युरोपात नाही.\"\n\n\"इथं सगळेच दमले आहेत आणि उतावीळ आहेत. मात्र आम्ही यापेक्षा अधिक काही करू शकतो, असं आम्हाला वाटत नाही. हा तिढा ब्रिटीश नागरिकांना आपापसांतच सोडवावा लागणार आहे.\"\n\nपोलंड : नो डिल वगळता काहीही - अॅडम इस्टॉन, वॉर्सा\n\n\"ब्रिटनने बाहेर पडावं, हे ब्रिटीश जनतेने ठरवले आहे. ते झाले पाहिजे. अन्यथा त्यांचा अनादर केल्यासारखे होईल\", असं सत्ताधारी पक्षातील नेते रिझार्ड लेग्युको यांचं म्हणणं आहे. \n\nते पुढे म्हणतात, \"दुसऱ्यांदा सार्वमत घेणे किंवा खूप मोठी मुदतवाढ हे देखील अनादर केल्यासारखेच ठरेल.\"\n\nसरकारमधील वरिष्ठ अधिकारी मात्र सयंमी भूमिका मांडतात. ब्रिटनला आणखी थोडा वेळ लागू शकतो, असं पोलंडचे परराष्ट्र मंत्री जॅकेक झॅप्टोविझ यांनी म्हटलं आहे. \n\nपोलंडच्या संसदेत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, \"ब्रिटनमध्ये काय घडत आहे, त्याकडे आमचं लक्ष आहे. हे सगळं कसं घडेल, याविषयी काही अपेक्षा आहेत. कदाचित थोडी मुदतवाढ द्यावी लागेल. कदाचित सगळं घडण्यासाठी आणखी थोडा काळ हवा.\"\n\n\"आमच्या मते ब्रेक्झिट न होणे, सर्वांत वाईट पर्याय असेल.\"\n\nब्रिटनमध्ये राहणाऱ्या जवळपास दहा लाख पोलंडच्या नागरिकांच्या अधिकारांच्या रक्षणाला पोलंडने नेहमीच प्राधान्य दिले आणि यापुढेही देईल. दोन्ही सरकार \"सतत संपर्कात\" आहेत.\n\nब्रिटन पोलंडसाठी तिसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे मार्केट आहे. त्यामुळे हा करार व्हावा आणि ही प्रक्रिया सुरळीत पार पडावी, अशी पोलंडची इच्छा आहे. \n\nनेदरलँड : सावध भूमिका - अॅना हॉलिगन, रॉटरडॅम\n\nकलम 50ला मुदतवाढ देण्यासाठीच्या कुठल्याही विनंतीवर आम्ही 'मानवतेच्या दृष्टिकोनातून' विचार करू, अशी प्रतिक्रिया डच परराष्ट्र मंत्री स्टेफ ब्लॉक यांनी बीबीसीकडे व्यक्त केली आहे.\n\nमात्र, \"स्पष्ट उद्दीष्ट असल्याशिवाय केवळ मुदतवाढ देऊन काहीही साध्य होणार नाही\", असा इशाराही त्यांनी दिला. \n\nएका कार्यक्रमात ते म्हणाले होते, \"ही समस्या सोडवण्यासाठी कुठल्याही पर्यायावर विचार करायला मी तयार..."} {"inputs":"...सलं. चेंडू रिव्हर्स स्विंग व्हावा यासाठी हा घाट घालण्यात आला. \n\nमॅचरेफरींनी स्मिथवर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई केली. याव्यतिरिक्त स्मिथचे संपूर्ण सामन्याचे मानधन दंड म्हणून कापून घेण्यात आलं. बँक्रॉफ्टच्या मानधनाच्या 75 टक्के रक्कम कापून घेण्यात आली.\n\nमात्र मायदेशी ऑस्ट्रेलियात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. ऑस्ट्रेलियाच्या जनतेने, पंतप्रधान-सरकारने आणि मुख्य म्हणजे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या कृत्याला शिक्षा केली नाही तर भविष्यात असे प्रकार घडतच राहतील हे जाणून त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"गर्तेत हरवून गेला. \n\nआईबाबा, बायको, मित्रपरिवार यांच्या पाठिंब्यामुळे स्मिथ निराश झाला नाही. कॅनडा ट्वेन्टी-20 द्वारे त्याने पुनरागमन केलं. त्यानंतर स्मिथने बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र कोपराला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. \n\nदुखापतीकरता त्याच्या कोपरावर शस्त्रक्रिया करावी लागली. यातून सावरताना आपण पुन्हा क्रिकेट खेळू शकणार नाही असं वाटल्याचं स्मिथने सांगितलं. खेळाविषयीचं प्रेम कमी होईल की काय अशी भीतीही त्याच्या मनात डोकावली. मात्र तसं झालं नाही. \n\nस्टीव्हन स्मिथ कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेत खेळताना\n\nऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स संघासाठी तो खेळू लागला. म्यान केलेली बॅट पुन्हा तळपू लागली. तो कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेतही खेळला. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी तो खेळायला उतरला. भारतीय प्रेक्षकांनी त्याला स्वीकारलं. मात्र स्मिथला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. \n\nयंदाच्या आयपीएलमध्ये स्मिथ सहभागी झाला मात्र त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.\n\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथची इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप संघात निवड केली. स्मिथने वर्ल्ड कपच्या 10 मॅचेसमध्ये 37.90च्या सरासरीने 379 रन्स केल्या. ही कामगिरी स्मिथच्या प्रतिष्ठेला न्याय देणारी नव्हती. \n\nवर्ल्ड कपदरम्यान इंग्लंडमधील चाहत्यांनी स्मिथची हुर्यो उडवली. सातत्याने हेटाळणी होत राहिली. भारताविरुद्धच्या मॅचदरम्यान विराट कोहलीने चाहत्यांना स्मिथला त्रास न देण्याची सूचना केली. ऑस्ट्रेलियाचं वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न सेमीफायनलमध्ये संपुष्टात आलं. \n\nवर्ल्ड कपदरम्यान स्टीव्हन स्मिथ\n\nमोठं आव्हान पुढे होतं. ते म्हणजे टेस्ट कमबॅक. पांढऱ्या कपड्यात खेळतानाच स्मिथच्या हातून चूक झाली होती. जवळपास दीड वर्षानंतर पांढऱ्या कपड्यात स्मिथला स्वत:ला सिद्ध करायचं होतं. \n\nऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात रंगणारी पारंपरिक अॅशेस मालिका कडव्या झुंजार खेळासाठी ओळखली जाते. खेळाच्या बरोबरीने वाक्युद्धासाठी ही मालिका प्रसिद्ध आहे. \n\nस्टीव्हन स्मिथने पुनरागमनाच्या लढतीतच शतक झळकावलं.\n\nअखेर टेस्ट कमबॅकचा दिवस अवतरला. 1 ऑगस्ट 2019, एजबॅस्टन, बर्मिंगहॅम. इंग्लंडच्या चाहत्यांनी स्मिथला उद्देशून शेरेबाजी केली. जिवंत खेळपट्टी आणि दर्जेदार बॉलिंग आक्रमण आणि चाहत्यांचा रोष. या तिहेरी आव्हानाला पुरून उरत..."} {"inputs":"...सला तरी तो आपण वापरत नाही.\n\n अॅप्स आणि सर्व्हिसेसच्या बाबत हे होतं. बातम्या आणि लेख मराठीत वाचले जातील. पण सर्व्हिसेसच्या मराठी वापरण्याचं प्रमाण तेवढं जास्त नाही. तसेच मराठीत सेवा देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर्सही कमी आहेत. \n\nअनेकदा मराठीचा पर्याय निवडूनही समोरचा माणूस हिंदी वा इंग्लिशमध्ये बोलतो. जोपर्यंत पर्याय दिला जात नाही, तोपर्यंत लोकं तो वापरणार नाहीत. आणि जोपर्यंत लोक त्याचा आग्रह धरत नाहीत, तोपर्यंत सेवा मराठीत येणार नाहीत.\"\n\nकेपीएमजीच्या अहवालानुसार 2017मध्ये भाषिक युजर्स चॅटिंग, डिजिटल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत रुळलेले असतील तर ते इंग्रजी शब्दच वापरा. पण अनेकदा पूर्ण - शुद्ध मराठीचा आग्रह धरला जातो. पण लोकांना जर ते मराठी कळत नसेल तर काय? \n\nबहुसंख्य कंन्टेन्ट क्रिएटर्स हे गुगल ट्रान्सलेटचा आधार घेतात आणि विचित्र भाषांतर होतं. त्यामुळे अशा प्रकारचं मराठी वाचण्यापेक्षा इंग्लिश वाचलं जातं. आणि ज्या माणसाला इंग्लिश समजत नाही, त्याच्यासाठी तो मजकूर मराठीत हवा, आणि त्याला समजणाऱ्या मराठीत तो असायला हवा. तर ऑनलाईन जगातला मराठीचा वापर वाढेल,\" असं निनाद प्रधान सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सलेल्या देशांतील आकडेवारी- \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nअनेक राज्यांनी आता राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत काम करणाऱ्या डॉक्टरांना MBBS च्या समकक्ष दर्जा दिलेला आहे.\n\nतसंच त्यांना MBBS डॉक्टरांइतकंच मानधन मिळावं असं पत्रक काढलं आहे. यात बिहार, दिल्ली अशा राज्यांच्या समावेश आहे. तसंच जम्मूच्या केंद्रशासित प्रदेशानेही मागच्या महिन्यात प्रकारचं पत्रक काढलं आहे. महाराष्ट्रात मात्र अशा प्रकारचा शासन आदेश अजून आलेला नाही. \n\nजम्मूच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अध्यादेश\n\nडॉ. गौरी निऱ्हाळी प्रामुख्याने कंटे... उर्वरित लेख लिहा:","targets":"अधिकारात मिळाली आहे. ही पदं भरली जात नाहीत.\"\n\nया पदांवर काम करायला सरकारला MBBS डॉक्टर्स मिळत नाहीत असं असं सरकार म्हणतं तर दुसरीकडे या पदांवर नेमणूक मिळावी म्हणून आयुर्वेदिक डॉक्टर्स कित्येक वर्ष झगडत आहेत त्यामुळे या पदांवर BAMS डॉक्टरांना संधी देऊन समान दर्जा आणि वेतन द्या अशी त्यांच्या संस्थेची मागणी आहे. \n\n\"म्हणजे होतंय काय की ग्रामीण, आदिवासी किंवा दुर्गम भागात लोकांना वैद्यकीय सेवा मिळत नाहीत, दुसरीकडे आमच्या डॉक्टरांना त्या जागेवर संधी मिळत नाहीत,\" ते म्हणतात. \n\nआयुर्वेदिक(BAMS) आणि युनानी (BUMS) या दोन्ही पॅथींना सरकारने भारतीय उपचार पद्धती म्हणून मान्यता दिली आहे. कोरोनाच्या काळात मालेगाव किंवा मुंबईमध्ये युनानी डॉक्टर आपल्या पूर्ण जोर लावून उतरल्यानंतर संसर्गाचा दर कमी झाल्याची उदाहरणं आहेत.\n\nडॉ लुबना युनानी डॉक्टर आहेत आणि मालेगावात कोव्हिड-19च्या काळात मेडिकल ऑफिसर म्हणून काम करतात. त्यांची ड्युटी ज्या भागात आहे तिथे 62,000 लोक राहातात तर 147 पेशंट आत्तापर्यंत पॉझिटिव्ह सापडले आहेत. \n\nत्या सांगतात, \"आधी मालेगावच्या लोकांमध्ये कोरोनाबद्दल प्रचंड भीती होती, गैरसमज होते. ते पॉझिटिव्ह असले तरी दवाखान्यात यायला तयार नसायचे कारण त्यांना वाटायचं की, आपल्याला कुठेतरी जंगलात नेऊन सोडतील. अशा लोकांना समजावून आम्ही सिव्हिल हॉस्पिटलला आणायचो. असं कित्येकदा झालंय की पॉझिटिव्ह पेशंटला आम्ही स्वतः दवाखान्यात आणून अॅडमिट केलं. अनेकदा जीव धोक्यात घातला आहे.\"\n\nडॉ लुबना मालेगावच्या महापालिका हॉस्पिटलमध्ये कंत्राटी डॉक्टर आहेत आणि त्यांना पगार आहे 16,000 रूपये.\n\nराज्य शासनाचं म्हणणं आहे की पॅथीमध्ये (अभ्यासक्रमात) फरक असल्यामुळे BAMS डॉक्टरांच्या वेतनात फरक आहे. पण यावर डॉ. कोतवाल 1981 साली तत्कालीन मुख्यमंत्री अंतुलेंनी काढलेल्या अध्यादेशाचं उदाहरण देतात. \n\nअंतुले यांनी काढलेला अध्यादेश\n\nत्यात स्पष्ट लिहिलेलं आहे, \"राज्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 25 टक्के जागा आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी राखीव असतील आणि नेमणूक झाल्यावर त्यांना MBBSच्या समकक्ष दर्जा आणि वेतन दिलं जाईल.\" \n\nतसंच महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर्स या कायद्यात 2014 साली झालेल्या सुधारणांमुळे राज्यातल्या आयुर्वेदिक डॉक्टरांना अॅलोपॅथिची (त्याच्या प्रशिक्षणाप्रमाणे) प्रॅक्टीस करण्याची मुभा मिळालेली आहे, तरीही अजून भेदभाव होतोच आहे, असं मतं ते..."} {"inputs":"...सलेल्या मात्र संघाची गरज म्हणून घेण्यात येणाऱ्या खेळाडूला 'प्रोफेशनल प्लेयर' म्हटलं जातं. रणजी क्रिकेटमध्ये खेळणारे संघ संघाला बळ मिळवून देण्यासाठी प्रोफेशनल खेळाडूंना संघात समाविष्ट करतात. त्या खेळाडूला पैसे मिळतात आणि संघाला अनुभवी खेळाडू मिळतो.\n\nजाफरने प्रोफेशनल प्लेयर म्हणून मिळणारं वेतन नाकारलं. मला खेळायला संधी द्या, तेवढं पुरेसं आहे, असं जाफरने विदर्भ क्रिकेट असोसिएशनला सांगितलं. तेव्हापासून जाफर आणि विदर्भचे ऋणानुबंध जुळले ते कायमचेच.\n\nपस्तिशी ओलांडल्याने शरीराच्या कुरबुरी होत्या. रणजीचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"तासाठी, मुंबईसाठी आणि विदर्भासाठी खेळलेला वासिम IPLमध्येही होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरूकडून पहिल्या दोन हंगामांमध्ये जेमतेम 8 सामने तो खेळला. मात्र खेळपट्टीवर ठाण मांडून, शिस्तबद्ध इनिंग्ज उभारण्याच्या कौशल्यावर त्याचा आजही विश्वास आहे. त्यामुळेच त्याला 16.25च्या सरासरीने या आठ सामन्यांमध्ये एकूण 130 धावा काढल्या. त्यातही एक अर्धशतक होतं, हे विशेष.\n\nपण पारंपरिक फॉर्मॅटमध्ये वयाच्या चाळिशीतही तो अवघड खेळपट्यांवर, चांगल्या बॉलिंगसमोर धावा करतो आहे. तो कालबाह्य होत नाही.\n\nरणजी स्पर्धेत 11,000 धावा त्याच्या नावावर आहेत. रणजी स्पर्धेत सर्वाधिक मॅचेस खेळण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे. गेल्या हंगामात हजार धावांचा टप्पाही जाफरने ओलांडला आहे. आजकाल त्याची प्रत्येक धाव कुठला ना कुठल्या विक्रमाला गवसणी घालते.\n\nस्थानिक क्रिकेटमधल्या दुर्लक्षित संघापैकी विदर्भ एक होता. या संघात अनेक गुणी युवा खेळाडू आहेत. फैझ फझल आणि उमेश यादव यांनी विदर्भ संघाला बैठक प्राप्त करून दिली आहे. प्रशिक्षक चंद्रकांत पंडित आणि अनुभवी खेळाडू वासिम जाफर या मुंबईकरांनी विदर्भाला बळकटी दिली.\n\n2018मध्ये विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. विदर्भचं कौतुक झालं, मात्र ते एका हंगामाचा चमत्कार आहेत अशीही चर्चा क्रिकेट वर्तुळांमध्ये होती. मात्र विदर्भने सलग दुसऱ्या वर्षीही दमदार खेळ करत विदर्भाने जेतेपदावर नाव कोरलं. \n\nजेतेपदांची हॅट्ट्रिक करण्याची विदर्भकडे संधी होती. मात्र यंदा त्यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. काही दिवसांतच IPL स्पर्धा सुरू होणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबच्या कोचिंग ताफ्यात जाफर दिसेल. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सलेल्या सुदाम यांना मुलगी हवी होती आणि त्यांच्या भावाला तिन्ही मुलीच होत्या. सुंदर आणि आनंदी राहणाऱ्या रीमानं स्थानित कॉलेजात उडिया भाषेत पदवीचं शिक्षण पूर्व केलं.\n\nसौम्य शेखरचे आई-वडील दोघंही कॉलेजात शिक्षक होते. त्याचे वडील प्राणीशास्त्र हा विषय शिकवायचे. त्यानं कॉम्प्युटर सायन्सचा अभ्यास करून मसूरी आणि चंदीगड इथं आयटी कंपनीत काम केलं. त्यानंतर मात्र बेंगलुरू इथल्या जपानी इलेक्ट्रॉनिक्स कंपनीसोबत काम करायला सुरुवात केली होती.\n\n800 पेक्षा अधिक लोक रिसेप्शनच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.\n\n\"लग्ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं नव्हतं. \n\n\"तीन वेगवेगळ्या बसमध्ये आणि चार माणसांच्या हातातून 650 किलोमीटरचा प्रवास करून अखेर पार्सल 20 फेब्रुवारीला पाटनगड इथं पोहोचलं. पार्सल पोहोचवण्यासाठी आलेला माणूस त्याच दिवशी संध्याकाळी सौम्य शेखर यांच्या घरी आला होता. पण त्याठिकाणी खूप मोठा विवाह समारंभ सुरू असल्याचं त्यानं पाहिलं आणि तो परत गेला,\" कुरियर कंपनीचे स्थानिक मालक दिलीप कुमार दास सांगतात. \n\nबाँब तांत्रिकरित्या योग्य कसाकाय बनवला गेला याची पडताळणी फॉरेन्सिक तज्ज्ञ करत आहेत. स्फोटानंतर पांढरा धूर निर्माण झाल्यानं पार्सलमध्ये गुंडाळून ठेवण्यात आलेला बाँब क्रूड ब्राँब होता का याची तपासणी पोलीस करत आहेत.\n\nसौम्य शेखर आणि रीमा यांचा रिसेप्शनचा फोटो.\n\nया घटनेचा ठोस धागा अद्याप हाती न लागल्यानं चौकशी पथक या हल्ल्यामागचे अनेक पैलू तपासून पाहत आहेत.\n\nएकतर्फी प्रेमातून ही घटना घडलेली आहे का? पोलिसांना याबद्दल अजून काहीही हाती लागलेलं नाही. पण लग्नाच्या आठवड्यापूर्वी सौम्य शेखरनं फेसबुक अकाऊंट डिलीट करून नवीन अकाऊंट का ऊघडलं, याची चौकशी पोलीस करत आहेत. \n\nसंपत्तीच्या वादातून तर ही हत्या झाली नाही ना? कारण साहु कुटुंबीयांत सौम्य शेखर हा एकमेव मुलगा आणि वारस होता. कोणताही निष्कर्ष काढण्याअगोदर कुटुंबीयांतल्या आणखी काही जणांची चौकशी करणं गरजेचं आहे असं तपासकर्ते सांगतात.\n\nरीमा शाळेत असताना तिचं हाडवैर असलेल्या मुलाचा या हल्ल्याशी काही संबंध आहे का? कारण तिला त्या मुलानं त्रास दिला होता आणि रीमाच्या पालकांना याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापकांना करावी लागली होती. पण याचा या घटनेशी संबंध असल्याची शक्यता खूपच धूसर वाटते. कारण ही घटना सहा वर्षांपूर्वी झाली होती. \n\nतसंच पार्सल पाठवणाऱ्याला स्फोटकं इतक्या सहजतेनं कशी मिळाली आणि सौम्यपर्यंत त्यानं ती इतक्या सहजतेनं कशी पाठवली? हे कॉन्ट्रॅक्ट किलिंग होतं का?\n\n\"ही अतिशय गुंतागुंतीची केस आहे,\" असं बालंगीरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी शशी भूषण सांगतात. \"बाँब बनवण्याच्या कलेमध्ये चांगल्याप्रकारे ज्ञानी असलेल्या व्यक्तीचं हे काम होतं,\" असं ते पुढे सांगतात.\n\nरीमा सध्या दवाखान्यात आहे. तिचं दु:ख जाहीर झालं ते तिच्या कुटुंबातल्या सदस्यानं तिची शोकांतिका मोबाईलवर रेकॉर्ड केल्यानं. आपला नवरा स्फोटात मारला गेला आहे हे रीमाला तिच्या खोलीतल्या जुन्या वर्तमानपत्रात वाचायला मिळालं आणि त्यानंतर मात्र तिचे अश्रू थांबायचं नाव घेत..."} {"inputs":"...सल्याचं ट्रंप यांच्या काही समर्थकांनी म्हटलंय. ट्रंप यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आपण या ऑनलाईन सोहळ्याला हजर राहणार असल्याचं 68,000 पेक्षा जास्त जणांनी फेसबुकवर म्हटलंय. \n\nट्रंप यांच्या शपथविधीला बराक ओबामा हजर होते.\n\nट्रंप यांच्या शपथविधीला हिलरी क्लिंटन त्यांचे पती माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यासोबत हजर होत्या. दोनच महिन्यांपूर्वी त्यांचा राष्ट्राध्यक्ष पदाच्या शर्यतीमध्ये डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून पराभव झालेला होता. \n\nआतापर्यंत जॉन अॅडम्स, जॉन क्विन्सी अॅडम्स आणि अँड्र्यू जॉन्सन या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"असत. पण आता अमेरिकेमधली रुग्णसंख्या वाढत असल्याने फकत 1,000 तिकीटं विकण्यात येत आहेत. \n\nसोहळ्याला उपस्थित असणारे सोशल डिस्टंसिंग पाळतील.\n\nदरवेळी होणारा 'Pass in review' कार्यक्रमही यावेळी होईल. यामध्ये सत्तेचं शांततापूर्ण हस्तांतरण केलं जातं आणि नवीन प्रमुख हे लष्करी दलांची पाहणी करतात. पण दरवेळच्या पेन्सलव्हेनिया अॅव्हेन्यू ते व्हाईट हाऊस परेड ऐवजी यावेळी 'व्हर्च्युअल परेड' होईल.\n\nयानंतर लष्कराचे अधिकारी जो बायडन - त्यांच्या पत्नी आणि कमला हॅरिस - त्यांचे पती यांना व्हाईट हाऊसकडे घेऊन जातील. त्यावेळी लष्कराचं बँड - ड्रम पथक सोबत असेल. \n\n6. कोणते कार्यक्रम होणार?\n\nगेल्या काही वर्षांमध्ये शपथ घेणाऱ्या राष्ट्राध्यक्षांनी देशातल्या लोकप्रिय कलाकारांना या कार्यक्रमाला आमंत्रित केलंय. यावर्षी कोरोनाची साथ असली, तरी हे कार्यक्रम होतील. \n\nयावर्षी या सोहळ्यासाठी लेडी गागा राष्ट्रगीत गातील तर जेनिफर लोपेझ यांचा म्युझिकल परफॉर्मन्स असेल. \n\nओबामांच्या दोन्ही शपथविधींना बियॉन्सेंनी राष्ट्रगीत गायलं होतं.\n\nलेडी गागांनी जो बायडन यांना निवडणुकीदरम्यानही जाहीर पाठिंबा दिला होता. \n\nबायडन यांचा शपथविधी झाल्यानंतर अभिनेते टॉम हँक्स हे 90 मिनिटांच्या टीव्ही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतील. यामध्ये गार्थ ब्रुक्स, जॉन बॉन जोव्ही, डेमी लोवॅटो आणि जस्टिन टिंबरलेक या दिग्गजंचा समावेश असेल आणि अमेरिकेतली सर्व मोठी चॅनल्स आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्स हा कार्यक्रम दाखवतील. \n\nफक्त फॉक्स न्यूज हा कार्यक्रम दाखवणार नाही. फॉक्स न्यूजने ट्रंप यांना त्यांच्या कार्यकाळात पाठिंबा दिला होता. \n\nडोनाल्ड ट्रंप यांना त्यांच्या शपथविधीसाठी कलाकार मिळवताना अडचण आल्याचं सांगितलं गेलं होतं. एल्टन जॉन यांनी ट्रंप यांचा प्रस्ताव नाकारला होता. सेलीन डिऑन, किस आणि गार्थ ब्रुक्स यांनीही असंच केल्याचं समजतं. शेवटी द रॉकेट्स, ली ग्रीनवुज आणि थ्री डोअर्स डाऊन या बँडने या कार्यक्रमादरम्यान कला सादर केली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सल्याचं प्राध्यापक ब्लूमफिल्ड म्हणतात. \n\nगरम पाणी पिऊन कोरोना टाळता येतो का?\n\nहवेतून पसरणारे विषाणू हे श्वसनमार्गाद्वारे शरीरात प्रवेश करतात. आपल्या श्वासासोबत हे विषाणू शरीरात जातात. यातले काही तोंडात जाण्याची शक्यताही असते. पण सतत पाणी प्यायल्याने विषाणूचा संसर्ग रोखला जाणार नाही. \n\nपण असं असलं तरी सतत पाणी पिणं आणि शरीरातलं पाण्याचं प्रमाण कायम ठेवणं हे आरोग्यासाठी नेहमीच चांगलं असतं. \n\n5. आईस्क्रीम टाळा, गरम पाणी प्या. \n\nकोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी गरम पाणी पिणं, गरम पाण्याने आंघोळ करणं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाने तुमच्या शरीराच्या तापमानात बदल होत नाही. एखादी व्यक्ती आजारी पडली तरच तिच्या शरीराचं तापमान बदलतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सल्याचा दावा केला आहे. तसंच, एकंदर प्रदूषणासाठी MTPला जबाबदार धरता येणार नाही, असंही म्हटलं आहे. \n\nमहामार्ग विस्तार, रेल्वे ट्रॅकचे दुपदरीकरण आणि प्रमुख नद्यांच्या राष्ट्रीयीकरणाचं काम फक्त कोळसा वाहतुकीच्या उद्देशाने करण्यात आलं आहे, हे मानायला राज्य सरकार तयार नाही. गोव्याच्या नद्यांसंदर्भात MPT ही केंद्र सरकारची नोडल एजन्सी म्हणजे समन्वयक संस्था आहे.\n\nगोवा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित केला गेला होता. याबाबत बोलताना मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर जुलै महिन्यात म्हणाले होते, \"गोव... उर्वरित लेख लिहा:","targets":"रविवारी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये हा विषय सातत्याने गाजत आहे. एकेक पंचायत या सर्व प्रकल्पांना विरोध करणारे ठराव पास करत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकार आपल्याच पक्षाच्या राज्य सरकारचं म्हणणं ऐकतं की आपले निर्धारित प्रकल्प पुढे दामटतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\n\nगेल्या महिन्यात केंद्रीय बंदर आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी गोव्यात आले असताना पत्रकारांनी त्यांना या प्रकल्पाना होणाऱ्या विरोधांविषयी विचारलं. स्थानिक लोकांना हे प्रकल्प नको असतील तर ते शेजारच्या राज्यात हलवण्यास आपली काहीही हरकत नसल्याचा निर्वाळाही त्यांनी दिला. \n\nमात्र जोपर्यंत MTP हे प्रकल्प अधिकृतरीत्या रद्दबातल ठरवत नाही, तोपर्यंत ही टांगती तलवार गोव्यावर कायम लटकत राहील असं लोकाना वाटतं.\n\nकोळसा वाहतुकीसाठी आपल्या निसर्गरम्य भूभागावर इतक्या मोठ्या प्रमाणात विकासप्रकल्प हाती घेतले जाण्याची कल्पनाच सर्वसामान्य गोवेकरांना पटत नाही. पर्यावरण आणि परिसंस्थेच्या दृष्टिकोनातून MPTमधल्या कोळसा व्यवहारामुळे अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. \n\nयात चौपट वाढ करणं म्हणजे एका सुनियोजित, मानवनिर्मित आपत्तीला निमंत्रण देण्यासारखं आहे. राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या येऊ घातलेल्या संकटाला विरोध करण्यासाठी तयारी सुरू आहे.\n\n(लेखक गोव्यातील 'प्रूडंट' या वृत्तवाहिनीचे संपादक आहेत.)\n\nगोव्याच्या इतर बातम्या:\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सह भटकंती करणं तसंच रेडिओ ऐकायला त्यांना आवडतं. \n\nसेंकल यांचे कुटुंबीय घराजवळच्या क्लबमध्येही जातात. प्योंगयोंग शहरातल्या वेगवेगळ्या दुतावासाशी संबंधित माणसंच या क्लबमध्ये जाऊ शकतात. \n\nया क्लबमध्ये स्विमिंग पूल आहे. शांतपणे वेळ व्यतीत करण्यासाठी हा क्लब संधी देतो. \n\nया क्लबमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींवर कोरिया सरकारची करडी नजर असते. 24 देशांचे राजदूत आणि कार्यालयातील व्यक्तीवगळता या क्लबमध्ये कुणीच येऊ शकत नाही. \n\nउत्तर कोरियातली संस्कृती अन्य देशांपेक्षा वेगळी आहे.\n\nउत्तर कोरियात हॉलीवूडवर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यावी लागते. अभ्यास काय करणार आणि उत्तरं काय देणार?\"\n\nमर्यादांची सीमारेषा \n\nराजनैतिक अधिकाऱ्यांना इतर नागरिकांच्या तुलनेत थोडं स्वातंत्र्य असतं. मात्र उत्तर कोरियात त्यालाही काही मर्यादा आहेत.\n\nविदेशी अधिकाऱ्यांवर सतत पहारा असतो असं सेंकल यांनी सांगितलं. जवळच्या म्युझियममध्ये जायचं असेल किंवा मेट्रो रेल्वेनं एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागते. \n\nप्योंगयोंग शहराबाहेर जायचं असेल किंवा घरापासून दोन तासांवरच्या एखाद्या ठिकाणी जायचं असेल तर तरीही परवानगी घ्यावीच लागते असं ते म्हणाले. \n\n\"उत्तर कोरिया आणि ब्राझील यांच्यातलं भौगोलिक अंतर प्रचंड आहे. त्यामुळे नातेवाईक आम्हाला भेटायला येऊ शकत नाहीत. आशियाई उपखंडात काम करणारे ब्राझीलचे अधिकारी मित्र येतात\" असं सेंकल सांगतात. \n\nउत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन\n\nकशी आहे संस्कृती \n\nउत्तर कोरिया आणि इतर देश यांच्यातील संस्कृतीत किती फरक आहे असं विचारलं सेंकल म्हणतात, \"इथे लष्करी संस्कृती आहे. उत्तर कोरियाचे नागरिक शिस्तबद्ध असतात. त्यांच्या वागणुकीत लष्करी खाक्या जाणवतो. बस स्टँडवर गेलं, पन्नास माणसं असतील तरी गोंधळ नसतो. सगळे रांगेची शिस्त पाळतात. ही गोष्ट चकित करणारी आहे.\" \n\nउत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातलं वाढत्या वैर याबाबत विचारलं असता सेंकल म्हणाले, \"आमचं त्याकडे बारीक लक्ष आहे. मात्र ब्राझीलला परतण्याचा कोणताही विचार नाही.\" \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सा प्रश्‍न या पक्षांसमोर असणार.\n\nमात्र असा कोणताही प्रश्‍न राज ठाकरे व त्यांच्या पक्षासमोर नाही. त्यामुळेच मोदींपासून महापालिकेपर्यंत सर्वांच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात त्यांना कोणतीही अडचण नाही. राज यांनी पत्रकार परिषदेत आणि आज मोर्चासमोरही जी विधानं केली, ती त्याचीच द्योतक आहेत.\n\nमोदींचं कमी होणारं गारुड आणि महाराष्ट्राच्या सत्तेला लाथ मारण्यात कमी पडणारी शिवसेना अशा राजकीय परिस्थितीत राज यांनी हा मोर्चा काढला आहे. हा मोर्चा लोकांच्या प्रश्‍नावर काढल्यामुळे त्यांची राजकीय विश्‍वासार्हता वाढण... उर्वरित लेख लिहा:","targets":"परप्रांतीयांचा मुद्दा सोडला?\n\nपण या सर्व विवेचनाचा अर्थ असा नव्हे, की राज यांनी या मोर्चानिमित्त घेतलेल्या सर्वच भूमिका बरोबर ठरतात. मुंबईतील कोणत्याही दुर्घटनेचं किंवा प्रश्‍नाचं खापर परप्रांतीयांच्या लोंढ्यावर फोडण्याची भूमिका राज ठाकरे नेहमीच घेत असतात. \n\nअशी भूमिका त्यांनी आज मोर्चानंतरच्या भाषणात घेतली नाही. पण परवाच्या पत्रकार परिषदेत मात्र त्या अनुषंगाने ते स्पष्टपणे बोलले होते. \n\nराज यांनी परप्रांतीयांविरुद्ध कितीही आक्रमक भूमिका घेतली, तरी लोक त्यांना मत देण्याऐवजी अन्य पक्षांकडे जातात.\n\nआज ते जाणीवपूर्वक त्या भूमिकेपासून दूर राहिले असतील, तर ते स्वागतार्हच म्हणावं लागेल. कारण इतरांनी सोडा मुंबईतील मराठी मतदारांनीही ही भूमिका आजवर मनावर घेतलेली नाही.\n\nराज यांनी परप्रांतीयांविरुद्ध कितीही आक्रमक भूमिका घेतली, तरी लोक त्यांना मत देण्याऐवजी अन्य पक्षांकडे जातात, हा अलिकडचा इतिहास आहे. \n\nराज आपल्या भाषणांमधून मुंबईचे व अन्य महाशहरांचे प्रश्‍न मांडत असतात व शहर नियोजनाबद्दलही बोलत असतात. त्यांच्या इतपत अभ्यास करून बोलणारं महाराष्ट्राच्या राजकारणात अन्य कुणी नसावं. \n\nपण शहरांच्या दुरवस्थेबद्दल बोलल्यानंतर अंतिमत: त्यांचा रोख परप्रांतीयांकडे वळतो आणि अस्थानी तोफ डागली जाते. त्यामुळे प्रश्‍न सुटण्याऐवजी त्याला राजकीय वळण लागतं. \n\nआजच्या भाषणात त्यांनी ही चूक दुरुस्त केलेली दिसते. की परप्रांतीयांबद्दल बोलायचं अनावधानाने राहून गेलं? माहीत नाही. कदाचित येत्या दिवसांमध्ये या बाबतीतला खुलासा होईल. \n\nप्रश्नांना भिडा, भावनांना नको\n\nआज मुंबईत विविध भाषिक, विविध प्रांतिक कष्टकरी आणि मध्यमवर्गीय माणसं भरडून निघत आहेत.\n\nपुरेशा सुविधा नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. तरीही हजारो लोक महाराष्ट्राच्या इतर भागातून व देशभरातून मुंबईत येतच आहेत. त्यातून इथलं जगणं अधिकाधिक अमानवी होत चाललं आहे.\n\nमात्र शेतीचं अर्थकारण आणि ग्रामीण व छोट्या शहरांची अर्थव्यवस्था रूळावर आल्याशिवाय माणसं मुंबईसारख्या शहरात येणं थांबणारं नाही. \n\nत्यामुळे जास्त व्यापक प्रश्‍नांना भिडणं आणि प्रश्‍न सोडवण्यासाठी जो अभ्यास पक्षातर्फे केला गेला आहे, त्यावर आधारित राजकारण करणं, याला पर्याय नाही. \n\nअसं झालं तरच मराठी-अमराठी प्रश्‍नाच्या भावनिक राजकारणाच्या पलिकडे जाऊन राज ठाकरे स्वत:ची नवी राजकीय स्पेस निर्माण करू शकतील. \n\nअन्यथा ये रे माझ्या मागल्या!..."} {"inputs":"...सा संघर्ष झाला. त्यात पंकजा मुंडे यांनी यश मिळवलं. राज्य पातळीवर त्या भाजपचा चेहरा बनू लागल्या. पंकजा मुंडे यांच्या महत्त्वाकांक्षां वाढू लागल्या. \n\nमे 2015 मध्ये \"मला प्रत्यक्षात मुख्यमंत्री होता आलं नसलं तरी जनतेच्या मनातली मुख्यमंत्री मीच आहे\". असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आणि राज्यातल्या भाजप नेतृत्वालाच आव्हान दिलं. त्यानंतर पंकजा मुंडे यांचे भाजपले आणि पक्षाबाहेरचे शत्रू वाढत गेले. \n\nअपयशाच्या दिशेने वाटचाल? \n\nजुलै 2015 मध्ये पंकजा मुंडे यांच्यावर 206 कोटी रूपयांचा चिक्की घोटाळा केल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा राजकारणाला पुन्हा झळाळी मिळेल? \n\nआतापर्यंतच्या पंकजा मुंडे यांच्या राजकारणात स्वत:वर झालेला अन्याय, गोपीनाथ मुंडे यांची पुण्याई आणि भाषणातली आक्रमकता यावर भर दिलेला दिसून आला. \n\nयावर आंबेकर सांगतात, \"भगवानगडाच्या माध्यामातून जिल्हयातल्या 15-20 जागांवर प्रभाव टाकण्याची राजकीय रणनिती असायची, पण पंकजा यांना ती रणनीती टिकवता आला नाही. त्याचबरोबर त्या ओबीसी समाजाबद्दल आक्रमक झालेल्या दिसल्या नाहीत. त्यांनी हाती घेतलेले मुद्दे हे नंतर रणनितीतून गायब झालेले बघायला मिळाले. \n\n\"गोपीनाथ मुंडे हे लोकनेते होते. त्यामुळे कितीही राजकारण झालं तरी त्यांना डावलणं शक्य झालं नाही. जर पंकजा मुंडे यांनी लोकांमध्ये जाऊन त्यांची राजकीय ताकद वाढवली तर निश्चितपणे त्यांच्या महत्वाकांक्षा वास्तवात उतरू शकतात. कारण लोकनेत्याची ताकद डावलणं हे तितकसं सोपं नसतं,\" आंबेकर सांगतात. \n\nपंकजा मुंडे यांनी आता राज्याच्या दौर्‍याचीही घोषणा केली आहे. तिथून पंकजा यांच्या राजकारणाला नवी सुरवात होईल का?\n\nयावर लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, \"राजकारणात कोणी एका पराभवामुळे संपत नसतं. पंकजा मुंडे या ओबीसी समाजाचा चेहरा आहेत. त्यांना एका मोठ्या राजकीय घराण्याचा वारसा आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कामांची पुण्याईही आहे. सध्या त्या राष्ट्रीय पातळीवर काम करत आहेत. त्यामुळे त्यांनी बोलल्याप्रमाणे जर मेहनत केली तर निश्चितच त्या पुन्हा राजकारणात मजबूतीने उभ्या राहू शकतात.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सांगतात, \"आम्हाला चांगला अनुभव यावा, यासाठी ते त्यांचं बेस्ट देण्याचा प्रयत्न करत आहेत. संध्याकाळी संगीताचा कार्यक्रम ठेवतात. रोज डीजे असतो.\"\n\nया रिसॉर्टवर इतर 70 जण आहेत. ते सर्वही हनिमूनसाठी आले आहेत. \n\nमालदिवमध्ये या घडीला 300च्या आसपास पर्यटक आहेत. परदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर मालदीवनेही आता बंदी घातली आहे. \n\nमात्र, खालेद आणि परी दोघांनाही आता आपल्या घरी दुबईला परत जायचं आहे. मॉन्सूनमध्ये कोसळणारा पाऊस आणि रमजान महिन्यात रोजे असल्याने ते समुद्र किनाऱ्यांवर क्वचितच गेले. \n\nमात्र, घरी परतणं ए... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्चच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झालेला खालिद आणि परी यांचा हनिमून मे संपत आला तरी संपलेला नाही आणि लॉकडाऊनने तर हा हनिमून न राहता तुरुंगवासच अधिक झाला आहे. \n\nहेही नक्की वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सांगतात, \"उदयनराजे यांनी बैठकीला जाण्याचं टाळण्यामागे काही वेगळी कारणं आहेत. राजे यांच्या मतानुसार नरेंद्र पाटील हे शिवसेनेचे आहेत. शिवसेना सध्या सत्तेत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या प्रश्नासाठी शिवसेनेच्या मेळाव्यात जाणं उदयनराजे यांनी टाळलं इतरांनी आयोजित केलेल्या मेळाव्यावर का जायचं असा सवाल उपस्थित केला. त्यामुळं उदयनराजे स्वतंत्र भूमिका मांडणार आहेत.\" \n\nशिवसंग्रमाचे विनायक मेटे यांनी देखील उदयनराजे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी उदयनराजे आणि शिंवद्रराजे यांना पुण्यातल्या बैठकीचं आमं... उर्वरित लेख लिहा:","targets":"िस्थिती आहे असं नाही. उदयनराजे यांच्या दृष्टीने पक्ष म्हणून कधीच कोणाला महत्त्व नसतं. त्यामुळे मराठा आरक्षण मुद्यावर भाजपच्या म्हणण्यानुसार त्यांची भूमिका असेल अशी शक्यता नाही,\" असं चोरमारे यांना वाटतं. \n\nतर मराठा आरक्षणावर सक्रिय न होण्यामुळे भाजपकडून त्यांना जेवढा लाभ होईल, त्यापेक्षा कितीतरी अधिक फायदा उदयनराजे यांना मराठा आरक्षणावर ठोस भूमिका घेण्यामुळे होईल, असं राजेश सोळस्कर यांना वाटतं. \n\nयाबाबत उदयनराजे भोसले यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्नसुद्धा बीबीसीकडून करण्यात आला. पण त्यांच्याकडून अधिकृतपणे कुठलीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यांची प्रतिक्रिया येताच तीसुद्धा इथं देण्यात येईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सांगितलं की, \"या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर हे स्पष्ट झालं, की अन्य राजकीय पक्षांनी भाजपसोबत लढण्यासाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता तसंच क्षमता गमावली आहे. मोदींसमोर उभं राहू शकेल किंवा त्यांना आव्हान देऊ शकेल, असं नेतृत्वच नाहीये.\"\n\nराजकीय विश्लेषक महादेव प्रकाश यांनी इतिहासाच्या अनुषंगानं सध्याच्या घडामोडींचा अन्वयार्थ लावला. ते सांगतात, \"कर्नाटकात 1983 साली पहिल्यांदा आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. रामकृष्ण हेगडे यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्ष-क्रांत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षात घ्या. माझ्या मते, भाजपनं हिंदूंमधील सर्व जातींना एकत्र घेत काँग्रेस आणि जेडीएस यांच्या मतांच्या सामाजिक आधारच हलवला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सांगितला तेव्हा तिची पहिली प्रतिक्रिया होती \"ते ठीक आहे, पण तू तुझ्या वडिलांना याबद्दल सांगू नकोस.\" \n\nमला जेव्हा दाता म्हणून मान्यता मिळाली तेव्हा मला डॉक्टरांनी अनेक कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. \n\nचित्रपटात जसं दाखवलं जातं तसं माझ्यासोबत काही होणार नाही असं त्यांनी सांगितलं. माझ्या स्त्रीबीजापासून कुणाचा जन्म झाला याचा शोध मला घेता येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. \n\n\"तुमच्या स्त्रीबीजापासून जन्मलेल्या मुलाला जर आपला जन्म कुणामुळं झाला हे जाणून घेण्याची इच्छा झाली तर ते मूल सज्ञान झाल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"सं मला सांगण्यात आलं होतं. पण क्रॅम्प्स तर येतचं असत त्यासोबत बरंच काही माझ्या शरीरात घडत होतं. \n\nया दरम्यान माझं वजन वाढलं. जीन्स? ते तर विसराचं! मला त्या काळात सैल कपडे घालावे लागत असंत. \n\nमी अतिशय भावूक व्हायचे. काही झालं तरी मला रडू यायचं. एखादं भावपूर्ण गाणं लागलं किंवा प्राण्याचा व्हीडिओ पाहिला तरी मला रडू येत असे. \n\nडॉक्टरांना भेटणं देखील कठीण काम होतं. डॉक्टरांची प्रत्यक्ष भेटीची वेळ ही लवकर आटोपत असे पण तुमचा नंबर येईपर्यंत तुम्हाला वाट पाहण्यावाचून काही दुसरा पर्याय नसे. \n\nत्याठिकाणी माझ्यासारख्या इतर दाते असल्यामुळं हा वेळ लागत असे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास तीन महिन्यांचा वेळ लागला. त्या काळात मी पार्ट टाइम करत होते म्हणून तरी बरं. \n\nजेव्हा ही प्रक्रिया पूर्ण होण्याची वेळ येऊन ठेपली तेव्हा मला नर्सचा मेसेज आला. \n\nक्लिनिकजवळ एक दहशतवादी हल्ला झाला आहे आणि पूर्ण भागात पोलीस आहेत. त्यांनी तो भाग टेपनं सील केल्याचं तिनं मला सांगितलं. \n\nत्यादिवशी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना तिथं पोहोचताचं आलं नाही. आणि दुसरं म्हणजे ज्या रुग्णांना अत्यावश्यक सेवेची आवश्यकता होती त्यांना हार्ले स्ट्रीट क्लिनिकवर पाठवण्यात आलं होतं. माझं ऑपरेशन हार्ले स्ट्रीट इथंच होईल असं मला सांगण्यात आलं. \n\nमाझ्या हातात काही दिवसांचा वेळ शिल्लक आहे हे कळल्यावर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी मला नव्यानं वेळ दिली. मी जेव्हा हॉस्पिटलला जात होते तेव्हा अनेक विचार माझ्या डोक्यात येत होते. \n\n\"जर पुन्हा हल्ला झाला आणि त्यात माझा मृत्यू झाला तर? निदान मी परत येताना तरी हा हल्ला यावा. माझ्या पोटात ही अमूल्य स्त्रीबीजं आहेत. ती एखाद्या कुटुंबाला मिळाल्यानंतर माझं काही बरं वाईट झालं तर चालेल.\" असा विचार माझ्या मनात आला. \n\nमी हार्ले स्ट्रीट हॉस्पिटलमध्ये पोहोचले. हे हॉस्पिटल अत्याधुनिक होतं. तसचं या वेटिंगरूमध्ये चित्ताकर्षक मुरल पेंटिंग्स होत्या. त्या ठिकाणी फॅशन मॅगजीन्स होती आणि अल्ट्रासाउंड पाहण्यासाठी मला मान वळवून पाहण्याची गरज नव्हती. माझ्यासमोर लावलेल्या प्लाजमा स्क्रीनवर मी ते सहज पाहू शकत होते. \n\nतिथल्या नर्सनं माझ्या स्त्रीबीज पिशव्या (एग सॅक्स) मोजल्या. एव्हाना त्या मोजण्यात मी देखील तज्ज्ञ झाले होते. माझी स्त्रीबीजं आता मी देऊ शकते असं त्यांनी मला सांगितलं. \n\nऑपरेशन आधीच्या रात्री मला उपास करावा लागणार होता. \n\nमला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर..."} {"inputs":"...सांगितले की आम्हाला पुन्हा शबरीमलाला जायचे आहे. त्यांनी आम्हाला घरी जाण्यास सांगितले. आम्ही उपोषणाला बसलो. तेव्हा कुठे शक्य होईल तेव्हा तुमची मदत करू, असं आश्वासन पोलिसांनी दिले.\"\n\n2 जानेवारीला पुन्हा मंदिर प्रवेशाची मानसिक तयारी होण्याआधी या दोघीही आपल्या वेगवेगळ्या मैत्रिणींच्या घरी थांबल्या. यावेळी पोलिसांनी साध्या वेशातील पोलीस द्यायचं ठरवलं. \n\nमंदिरातील कर्मचारी जातात त्या मार्गाने तुम्ही गेला होतात का आणि तुम्हाला अॅम्ब्युलन्समध्ये नेण्यात आले का? यावर बिंदू म्हणाल्या, \"नाही. प्रसार माध्यम... उर्वरित लेख लिहा:","targets":"खरंतर मला माझ्या सुरक्षेची काळजी नाही.\"\n\nतर कनकदुर्गा म्हणतात, \"मी घाबरत नाही. स्त्रीने जेव्हा जेव्हा प्रगती केली आहे समाजाने त्यावर रान उठवलं आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सांच्या भीतीने का होईना लोक नियम पाळत होते. आता कडक लॉकडाऊनला वेगवेगळ्या स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. \n\nपरिणामी सरकारनंसुद्धा कडक लॉकडाऊनला बगल दिली. पण ज्या कष्टकरी वर्गाचा किंवा हातावर पोट असलेल्या वर्गाचा आणि व्यापाऱ्यांचा या लॉकडाऊनला विरोध आहे त्यांच्याकडून सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं किती पालन होतंय?\n\nअजूनही काही विक्रेते, व्यापारी किंवा कामगार वर्ग मास्कबाबत बेफिकीर आहेत. मास्क, सॅनिटायझर, योग्य अंतर याबाबत लोकांमध्येसुद्धा बेफिकिरी दिसते. \n\nसरकारने ठाराविक वेळेपर्यंतच दुकानं सुरू ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...साई खात्रीशीरपणे सांगू शकले नाहीत. \n\nकायदा नव्हे, शासन निर्णय\n\nदरम्यान, बीबीसी मराठी प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी एका शासन निर्णयाची प्रत सरकारकडून मिळवली आहे. \n\n17 नोव्हेंबर 2008 रोजी जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार, \"औद्योगिक विकासाच्या लाभांमध्ये स्थानिक जनतेला योग्य वाटा मिळावा, या उद्देशाने राज्यातील सर्व औद्योगिक घटकांमध्ये पर्यवेक्षकीय श्रेणीत किमान 50 टक्के आणि पर्यवेक्षकीयसहीत इतर श्रेणीत किमान 80 टक्के स्थानिक उमेदवारांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्याने घेण्याबाबत, तसेच नोकरीभरती... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठेवलं जातं. एखादा माणूस अत्यंत गरजू आणि कामाचा माणूस असेल तर त्याला त्या निर्णयाचा फायदा नक्की होईल.\n\nस्थानिक असो वा बाहेरचा, त्यांच्यातून चांगले काम करणारे लोक शोधावे लागतात, नाहीतर त्याचा कामावर वाईट परिणाम होतो. अशा कायद्यामुळे काही लोकांना जबरदस्तीने कामावर घ्यावं लागत असेल तर उद्योग बंद पडतात, अशी निरीक्षण ते व्यक्त करतात.\n\n\"मागच्या वेळी एकदा अशी स्थिती निर्माण झाली होती. पण नंतर त्यातील नुकसान समजून आलं. त्यामुळे नोकऱ्यांतील आरक्षणाबाबत संपूर्ण विचार करणं आवश्यक आहे. \n\nकुशल मनुष्यबळ उपलब्ध नसेल तर त्याची जबाबदारी उद्योजकांनी घेऊन त्यांनी स्थानिकांना प्रशिक्षित करावं, अशी आंध्र प्रदेशच्या कायद्यात तरतूद आहे. पण स्थानिकांना प्रशिक्षण देण्याचा खर्च कुठून येईल, हा प्रश्न दुधगावकर यांनी उपस्थित केला. \n\n\"उद्योजकांनी प्रशिक्षित करायचं असेल तर शिक्षण संस्थांची भूमिका काय असेल? जर उद्योजकांकडूनच सगळं काम करून घ्यायचं असेल तर शिक्षण संस्था काय कामाच्या? प्रशिक्षणासाठी गुंतवणूक सरकार करत असेल तर नक्कीच उमेदवारांना प्रशिक्षित करता येईल,\" असं ते म्हणाले.\n\nदुधगावकर पुढे सांगतात, \"स्थानिक किंवा परप्रांतातील असा कोणताही फरक उद्योजक करत नसतो. कुशल असलेल्या व्यक्तीला हमखास नोकरी मिळते. कामाचा दर्जा योग्य असणं महत्त्वाचं.\" \n\n\"कुशल कामगारांची कमतरता आहे. त्यांची संख्या वाढायला हवी. तसंच काम करण्याची प्रवृत्ती वाढवण्यावर सरकारने भर दिला पाहिजे. देशातले तरुण खूप हुशार आहेत. त्यांना योग्य मार्ग दाखवणं गरजेचं आहे,\" असंही दुधगावकर यांना वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...साचार बोकाळलेला असताना, रोहिंग्यांच्या प्रश्नासंदर्भात स्यू की झैद यांनी स्यू ची यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा झाल्याचंही सांगितलं. \n\nते सांगतात, \"ही लष्करी कारवाई त्वरित थांबवावी, असं आवाहन मी त्यांना केलं होतं. मी त्यांना भावनाविवश करण्याचा प्रयत्न केला. काहीही करून हा संहार थांबवा, अशी विनंती केली. मात्र या कशाचाही त्यांच्यावर परिणाम झाला असावा असे वाटत नाही.\"\n\nस्यू की यांची लष्करावरची पकड मर्यादित असली तरी विशेषाधिकार वापरून त्यांना लष्कराच्या कारवाईवर नियंत्रण मिळवणं शक्य होतं, असं झैदी या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं तेव्हा तिथं हजर होती.\"\n\nरोहिंग्यांचं जगणं दिवसेंदिवस अवघड होत आहे. उन्हाळ्याचा हंगाम सुरू होईपर्यंत रखासरकारने पाश आवळले आहेत.\n\nबीबीसी पॅनोरमाने गोळा केलेल्या माहितीनुसार ऑगस्टच्या मध्यापासून प्रशासनानं रखाईनला होणारा अन्न आणि बाकी गोष्टींचा पुरवठा जवळपास बंद करून टाकला. \n\nआणि लष्कराचा या भागावर हल्ला होण्याच्या दोन आठवड्यांआधीच लष्कराच्या तुकड्या तिथे दाखल झाल्या. \n\nरोहिंग्या मुस्लीमांपाठोपाठ म्यानमारमधील हिंदू सुद्धा बांग्लादेशात स्थलांतरीत होत आहेत.\n\nचिंतित होऊन संयुक्त राष्ट्रांच्या म्यानमारमधील प्रतिनिधीने प्रशासना नियंत्रण राखण्याचं आवाहन केलं. पण जेव्हा रोहिंग्या जहालवाद्यांनी 30 पोलीस चौक्यांवर आणि एका लष्करी तळावर हल्ला केला, तेव्हा मात्र म्यानमार लष्कराने चोख, शक्तिशाली आणि नुकसानदायी प्रत्युत्तर दिलं. \n\nयासंदर्भात बीबीसीने म्यानमारच्या नेत्या आँग स्यान स्यू ची तसंच लष्करप्रमुखांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र या दोघेही उपलब्ध होऊ शकले नाहीत. \n\nरोहिंग्यांवरच्या आक्रमणाला चार महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या हिंसाचाराचे परिणाम आजही अनुभवता येतात, आणि ते भविष्यातल्या एका भयंकर पर्वाची ही केवळ सुरुवात असू शकते, अशी भीती झैद व्यक्त करतात . \n\nशरणार्थी शिबिरातले जिहादी गट तयार होऊन म्यानमारमध्ये जोरदार हल्ला करू शकतात. ते बौद्ध मंदिरांवर हल्ला करू शकतात, अशी झैद भीती यांना वाटते. या सगळ्याचा परिणाम म्हणजे बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये कायमस्वरुपी जातीय तेढ निर्माण होऊ शकतं. \n\nहा विचारही भयावह आहे, असं झैदी सांगतात. पण म्यानमारने काही पाउलं उचलली नाहीत तर लवकरच हे वास्तवही असू शकतं, असं झैदी यांना वाटतं.\n\n\"या प्रकरणात अनेकांना स्वारस्य आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर गांभीर्याने दखल घेण्यात आलेल्या या समस्येकडे म्यानमारची बेपर्वाई अतिशय धोकादायक आहे,\" असं झैद यांनी पुढे सांगितलं. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...साट पैसे मोजावे लागतात. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी तर त्यांचं मोठं प्रस्थ आहे. पण मुळात कोचिंगची गरज आहे का ? असं विचारलं असता प्रसाद सांगतो, \"पैसे देऊन कोचिंग क्लासेस करावेत असा काही नियम नाहीये. पण योग्य मार्गदर्शनाची अत्यंत गरज आहे. मला माझ्या दाजींनी व्यवस्थित मार्गदर्शन केलं. ते MPSCचे क्लासेस घेतात. माझ्यामते तुमचे सिनिअर्स किंवा ही परीक्षा पास झालेल्यांकडून मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे. नाहीतर तुमचा यात वेळ जाऊ शकतो.\"\n\nMPSC\/UPSC ची परीक्षा पहिल्यांदा देणाऱ्यांसाठी कानमंत्र\n\nबऱ्याच मुली... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...साठी अथवा अंघोळीसाठी वापरता येईल. \n\n3. बीजिंग\n\nव्यक्तीला प्रतिवर्षी पाण्याचा पुरवठा 1700 क्युबिक मीटरपेक्षा कमी झाल्यास पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतं, असं वर्ल्ड बँकेचं मत आहे.\n\nबीजिंग शहर\n\n2014 साली शहरात राहणाऱ्या 2 कोटी लोकांना 145 क्युबिक मीटर पाणी मिळालं होतं.\n\nजगातल्या एकूण लोकसंख्येपैकी 20 टक्के लोक चीनमध्ये राहतात. पण जगातल्या फक्त 7 टक्के गोड्या पाण्याचे साठे चीनमध्ये आहेत.\n\nअमेरिकेतल्या युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबियाच्या अभ्यासानुसार 2000 ते 2009 या कालावधीत शहरातल्या पाण्याच्या स्रोतांची संख्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा अधिक पाणी याच स्रोतांपासून मिळतं.\n\nपिण्याच्या पाण्याचे 35 ते 60 टक्के स्रोत हे स्वच्छतेविषयीच्या निकषांवर पात्र ठरत नाहीत, असं सरकारी नियामकांनुसार समोर येतं.\n\n7. इस्तंबूल\n\nतुर्की सरकारच्या अधिकृत आकड्यांवर नजर टाकल्यास, देशात पाणी संकट असल्याचं स्पष्ट होतं. 2016 मध्ये इथे प्रतिव्यक्ती 1700 क्युबिक मीटरपेक्षा कमी पाणी पुरवठा होत होता.\n\nइस्तांबुलमधला कोरडा तलाव\n\n2030 पर्यंत इथली स्थिती आणखी वाईट होऊ शकते, असं स्थानिक जाणकारांचं मत आहे.\n\nलोकसंख्येचं प्रमाण जास्त असलेल्या इस्तांबूल (1कोटी 4 लाख) सारख्या शहरात पाण्याची समस्या वाढतच चालली आहे.\n\n2014च्या सुरुवातीला शहरातल्या पाण्याच्या स्रोतांची संख्या 30 टक्क्यांनी घटली होती.\n\n8. मेक्सिको सिटी\n\nदोन कोटी लोकसंख्या असलेल्या मेक्सिको शहरासाठी पाणी समस्या नवीन बाब नाही. इथं पाचपैकी एकाच व्यक्तीला काही तासांसाठी पाणी पुरवठा केला जातो. \n\nमेक्सिकोतल्या 20 टक्के लोकांना दिवसभरात काही तासांसाठीच पाणी मिळतं.\n\nशहरातल्या 20 टक्के लोकांना दिवसभरात काही तासापुरतंच पाणी मिळतं. गरजेपेक्षा 60 टक्के अधिक पाणी शहराला आयात करावं लागतं. \n\nशहरातील गळतीमुळे 40 टक्क्यांपेक्षा अधिक पाणी वाया जातं.\n\n9. लंडन\n\nलंडनमध्ये पाणी गळतीचं प्रमाण खूप आहे.\n\nपाण्याच्या समस्येचा विचार केल्यास ज्या शहराचं नाव सर्वप्रथम डोळ्यासमोर येतं ते शहर म्हणजे ब्रिटनची राजधानी लंडन.\n\nइथं दरवर्षी 600 मिलीमीटर पाऊस पडतो. तो पॅरिस आणि न्यूयॉर्कपेक्षा कमी आहे. शहराच्या गरजेपैकी 80 टक्के पाणी नदींतून येतं.\n\nग्रेटर लंडनच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, 2025पर्यंत इथल्या पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करेल.\n\n2040 पर्यंत तर परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते.\n\n10. टोकियो\n\nअमेरिकेच्या सिएटल शहराएवढाच पाऊस दरवर्षी जपानच्या राजधानीत पडतो. सिएटलला पावसाचं शहरही म्हटलं जातं. पण फक्त चार महिन्यांसाठी.\n\nटोकियोतल्या रयोगोकू कोकुगिकन सूमो एरिना इथं पावसाचं पाणी साठवण्याची व्यवस्था आहे.\n\nपावसाचं पाणी साठवलं नाही तर पाण्याचं संकट उभं राहतं.\n\nयावर उपाय म्हणून अधिकाऱ्यांनी शहरातल्या 750 सार्वजनिक इमारतींवर 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची व्यवस्था केली आहे.\n\nइथं 3 कोटी लोक राहतात आणि यातले 70 टक्के लोक पिण्याच्या पाण्यासाठी तलावातल्या पाण्यावर अथवा बर्फापासून विरघळलेल्या पाण्यावर अवलंबून असतात.\n\nनुकतंच सरकारनं शहरातल्या पाण्याचा अपव्यय..."} {"inputs":"...साठी उद्युक्त करतात. \n\nएम्सली म्हणतात, \"आता या दारू कंपन्या आपल्या जाहिरातींमध्ये मादक स्त्री दाखवण्याऐवजी पुरूष मॉडेल घेत आहेत. यातून मद्याच्या ब्रँडला सुसंस्कृतपणा, स्त्री सशक्तीकरण आणि महिलांशी मैत्री यांच्याशी जोडून दाखवलं जातं.\"\n\nत्या म्हणतात, \"अमेरिकेत 60 च्या दशकातली 'You have come a long way, Baby' ही जाहिरात आठवते? त्यावेळी तंबाखू इंडस्ट्रीने तंबाखूच्या विक्रीसाठी जी स्ट्रॅटेजी वापरली अगदी तिच स्ट्रॅटेजी आज मद्यनिर्मिती कंपन्या वापरत आहेत.\"\n\nत्यावेळी अमेरिकेत स्त्री स्वातंत्र्यासाठीची म... उर्वरित लेख लिहा:","targets":"मात्र, दारूच्या बाबतीत एका विशिष्ट गटाला लक्ष करून मार्केटिंग करण्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. \n\nअमेरिकेतल्या वेस्ट-ससेक्स प्रांतातल्या पॉडकास्ट होस्ट केट बेली या धोक्यांची जाणीव करून देतात. त्यांनी मुलांचा सांभाळ करणाऱ्या महिलांसाठी 'Love Yourself Sober : A Self-Care Guide to Alcohol Free Living for Busy Mothers' नावाने पुस्तकही लिहिलं आहे.\n\nदारुच्या मार्केटिंगचा लग्न झालेल्या स्त्रीवर होणारा परिणाम चिंतेची बाब असल्याचं त्या म्हणतात. या फेमिनाईझ्ड मार्केटिंगमुळे 'मम्मी ज्युस', 'वाईन ओ'क्लॉक' यासारख्या संकल्पना खूप लोकप्रिय झाल्या आहेत. घर आणि ऑफिस सांभाळणाऱ्या स्त्रिया त्यांचा ताण कमी करण्यासाठी एखाद्या विशिष्ट ब्रँडची दारू घेतात, असं प्रमोशन यात केलं जातं. \n\nफेमिनाईझ्ड ड्रिंकिंगमध्ये सोशल मीडियाने मोठी भूमिका बजावल्याचं त्या म्हणतात.\n\nयातून आरोग्याला घातक सवयी लागण्याची भीती त्या व्यक्त करतात. बेली म्हणतात, \"आम्हाला असं वाटतं की, लहान मुलं असणाऱ्या स्त्रियांमध्ये मानसिक आरोग्य ही मोठी समस्या आहे. मातृत्वाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तीनपैकी एक स्त्री मानसिक आरोग्याच्या समस्येचा सामना करत असते.\" याचाच अर्थ यापैकी काहींना दारुचं व्यसन जडण्याची शक्यता असते. \n\n'असं' मार्केटिंग नकोच?\n\nदारूचा स्त्री ग्राहकवर्ग वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांना यश आलेलं दिसंत. 2016 साली BMJ या मेडिकल जर्नलमध्ये एक संशोधन प्रकाशित करण्यात आलं होतं. यात असं आढळलं की, हल्ली स्त्रियासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने मद्यप्राशन करू लागल्या आहेत. मात्र, स्त्रियांमध्ये दारूशी संबंधी आजार जडण्याचं प्रमाणही वाढतं आहे. \n\n2017 साली अमेरिकेत करण्यात आलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की, 2002 ते 2013 या काळात स्त्रियांमध्ये दारूशी संबंधित आजार होण्याचं प्रमाण थोडं थोडकं नव्हे तर तब्बल 83 टक्क्यांनी वाढलं आहे. \n\nतर त्याच वर्षी युकेमध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात आढळून आलं की, ब्रिटीश स्त्रियांमध्ये दारूमुळे होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण 2008 नंतर सर्वाधिक आहे. \n\nइतकंच नाही तर या जाहिरातींमुळे तरुण मुलांवरही वाईट परिणाम होऊ शकतात, असा इशाराही एम्सली देतात. \n\nएम्सली म्हणतात, \"आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, जाहिरातींमधून दारू पिणं रुजवण्याचा प्रयत्न असतो. आपली मुलं, विशेषतः मुली तेच बघतात जे आपण बघतो. त्यामुळे प्रौढांसाठी असलेल्या जाहिराती, त्यातून दिला..."} {"inputs":"...साठी पाकिस्तान सरकारला किंवा लष्कराला 43 दिवस का लागले? भारतात पहिल्या टप्प्यातलं मतदानाआधीच ही भेट होणं हा योगायोग आहे का? मदरशाला मध्यंतरी सुटी का देण्यात आली? पत्रकारांना स्थानिकांशी बोलू दिलं का? हे सर्व प्रश्न आम्ही बीबीसीच्या उस्मान झहिद यांना विचारले. पाहूयात त्यांनी मदरशाच्या भेटीनंतर दिलेली उत्तरं:\n\nप्रश्न - जो मदरसा कट्टरवाद्यांचा अड्डा होता आणि तो नेस्तनाबूत केला, तसंच त्यात काही कट्टरवादी मारले गेले असं भारतीय वायुदलानं म्हटलं होतं, तिथं पहिल्यांदाच पत्रकारांना घेऊन जाण्यात आलं. तुम्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ए मोहम्मद किंवा मौलाना युसुफ अझहर चालवतात असं सांगितलं जातं, त्यावर ते म्हणाले की आम्हाला याबाबत काहीही माहीत नाही. \n\nयावेळी इथं 10 पेक्षा जास्त राजनयिक अधिकारी उपस्थित होते. त्यांनीही मुलांची भेट घेतली. काही फोटो काढले. आम्हाला तिथं फक्त 20 मिनिटं वेळ घालवू दिला. यानंतर लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवांनी आमच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की 'तुम्ही बघू शकता की ही एक जुनी-पुराणी इमारत आहे. इथं कुठलंही नुकसान झालेलं नाही. त्यामुळे भारतीय सरकार जो दावा करतंय त्यात काहीही सत्य नाही'. आधी ऑफ द रेकॉर्ड कॅमेरा बंद करून त्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर ऑन रेकॉर्डही तीच माहिती दिली. \n\nप्रश्न - पाकिस्तानी लष्कर जर असं म्हणतंय की भारताचा दावा चुकीचा आहे, तर मग आंतरराष्ट्रीय माध्यमं आणि राजनयिक अधिकाऱ्यांना इथं घेऊन जाण्यास 43 दिवस का लागले? याचं काय उत्तर आहे त्यांच्याकडे?\n\nउस्मान झहिद - नक्कीच हा प्रश्न विचारण्यात आला की, इतक्या उशिराने आम्हाला इथं का आणण्यात आलं? त्यावर पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते असिफ गफूर बाजवा यांनी सांगितलं की, घटना खूप वेगानं घडत होत्या. आम्हालाही अडचणी होत्या की तुम्हा सगळ्यांना एकत्र कसं आणायचं. आता ही एक चांगली संधी आम्हाला मिळाली की बाहेरच्या देशातील राजनयिक अधिकारीही पाकिस्तानमध्ये आले होते. \n\nइथं कुणीही येऊ शकत होतं, असं ते म्हणाले. पण आपल्याला माहिती आहे की रॉयटर्सच्या पत्रकारांना रोखण्यात आलं. लोकल मीडियालाही या इमारतीजवळ जाण्याची परवानगी नव्हती. सगळ्यांना हे माहिती आहे की तिथं जाण्याची मुभा कुणालाही नव्हती. पण त्यांचं म्हणणं होतं की 'घटना वेगानं घडत होत्या आणि परिस्थिती तणावग्रस्त होती, त्यामुळे आम्हाला वेळ मिळाला नाही. पण आता सगळं तुमच्या समोर आहे.'\n\nप्रश्न - जो व्हीडिओ तुम्ही पाठवलाय त्यात दिसतंय की हा मदरसा काही दिवस बंद होता, त्याच्या बोर्डवर छर्ऱ्यांच्या खुणा दिसत आहेत. तिथल्या लोकांशी, मुलांशी बोलल्यानंतर हा मदरसा काही दिवस बंद होता, अशी माहिती तुम्हाला मिळाली का?\n\nउस्मान झहिद - मी विचारलं. तिथल्या बोर्डवर लिहिलं होतं 27 फेब्रुवारी ते 14 मार्चपर्यंत हा मदरसा तात्पुरता बंद आहे. मी लष्कराच्या लोकांना आणि मुलांनाही विचारलं, त्यावर ते म्हणाले की तणावग्रस्त परिस्थिती पाहून थोडा काळ मदरसा बंद होता असं सांगण्यात आलं. तिथल्या एका शिक्षकानं तर मला सांगितलं की आताही तिथं सुट्ट्याच..."} {"inputs":"...सातत्यानं मतदारसंघात आहेत. मी जिल्हा परिषद अध्यक्ष असताना 5 वर्षं इथंच होते. त्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवली नाही. आता मी निवडून आल्य़ास पूर्ण वेळ इथंच देईन, असा दावा त्या करत आहेत. असं असलं तरी, काँग्रेसचचं संघटन गटातटांत विखुरलं आहे. या सगळ्या गटांचं एकत्रिकरण करून आपल्यामागे त्यांना उभं करणं, हे त्यांच्यासमोरील आव्हान आहे,\" असं स्थानिक पत्रकार सांगतात.\n\nप्रभा राव या 1999ला खासदार होत्या. देवळी-पुलगावमधून त्या सलग 4 वेळा आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"राचं नियोजन आमच्याकडे द्यावं, असं त्यांना वाटतं. पण तसं झालेलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये फारसं आशादायक वातावरण नाही,\" असं देशमुख सांगतात.\n\n\"याशिवाय वर्ध्यात तिसऱ्या क्रमांकाची मतं बहुजन समाज पक्षाला मिळतात. यावेळेस शैलेश अग्रवाल बसपाकडून लोकसभेच्या रिंगणात आहेत. एकच मिशन, शेतकरी आरक्षण, असं म्हणत त्यांनी निवडणुकीत उडी घेतलीय. शेतकऱ्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण मिळावं, अशी त्यांची भूमिका आहे. ते तरुण आहेत. त्यांच्या उमेदवारीचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसेल. पण ते हिंदी भाषिक असल्यामुळे भाजपलाही थोडाफार फटका बसेल,\" असं ढगे सांगतात. \n\nतडस आणि टोकस यांची कारकीर्द\n\nरामदास तडस\n\nचारूलता टोकस\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सामना करावा लागतो. \n\n2013मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाने कलम 377 रद्द करण्याचा निर्णय दिला होता. डिसेंबर 2013मध्ये सुप्रीम कोर्टाने हा निर्णय फिरवला. सरकारने कायदा करून हे कलम रद्द करावं, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं. \n\nगे-सेक्सला कोणाचा विरोध आणि का?\n\nदिल्ली बालहक्क संरक्षण समिती, अपोस्टोलिक चर्चेस अलायन्स आणि इतर दोन ख्रिश्चन संस्थांनी गे सेक्स कायदेशीर करायला विरोध केला आहे. ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचा याला आधी विरोध होता पण आता त्यांनी या मुद्द्यावर तटस्थ भूमिका घेतली आहे. मुस्लीम बोर्डान... उर्वरित लेख लिहा:","targets":"णय आता कोर्टावर सोडला आहे. सरकारच्या तटस्थ भूमिकेनंतरही सुप्रीम कोर्टाने हे कलम वैध ठरवले. \n\nखटल्याच्या दुसऱ्या फेरीत केंद्र सरकारने आपली तटस्थ भूमिका कायम ठेवली आणि 'आम्ही हा निर्णय कोर्टावर सोडतो,' असं प्रतिपादन केलं. पण सरकारने योग्य ते प्रतिज्ञापत्र सादर न केल्याने गोंधळ उडाला. \n\nआरोग्य मंत्रालयाने 70 पानांचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते ज्यात म्हटले होते की, \"जर समलैंगिक संबंधाना संमती दिली तर AIDS आणि HIV सारखे रोग तर पसरतीलच पण त्याबरोबरच लोक मानसिक रोगांनाही बळी पडतील. \n\nLGBT : क्विअर प्राईडमध्ये प्रेमाचा संदेश\n\nसमलैंगिक संबंधांमुळे समाजात अनारोग्य पसरेल तसंच समाजात नैतिक मुल्यांचीही घसरण होईल. समलैंगिक संबंधांना निसर्गाचं अधिष्ठान नाही कारण त्यामुळे वंशवाढ होऊ शकत नाही. जर सगळेच समलैंगिक झाले तर मानवी वंश खुंटेल. \n\nसमलैंगिक संबंध अनेक वाईट प्रवृत्तींना आमंत्रण देतात. हे समाजाच्या विरूद्ध असून, अश्लील, किळसवाणे आणि अत्यंत चुकीचे आहेत.\"\n\nमात्र गृह मंत्रालयाने हे प्रतिज्ञापत्र ऐनवेळी नाकारलं आणि 4 पानांचं एक वेगळंच प्रतिज्ञापत्र सादर केलं. हे प्रतिज्ञापत्र भाजपच्या जाहीरनाम्याशी मेळ खाणारं होतं. 2014 साली भाजपने जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात समलैंगिकतेला गुन्हा ठरवणारा कायदा बदलला जाईल असे संकेत दिले होते. \n\nन्यायालयात कितीही वाद प्रतिवाद झाले तरी खाजगीपणाचा हक्क ठरवण्याची प्रक्रिया ही त्या त्या केसवर अवलंबून असेल. त्यामुळे वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क, भारतभरात कुठेही स्वतंत्रपणे फिरण्याचा हक्क, तसंच भाषणस्वातंत्र्याच्या हक्कासारखाच खाजगीपणाचा हक्क मुलभुत हक्क आहे की नाही हे ठरवणं कोर्टाच्या हातात आहे. \n\nहे ठरवताना कोर्टाला आधुनिक जगण्यातल्या बदलणाऱ्या मुल्यांचाही विचार करावा लागेल. नव्याने झालेल्या तांत्रिक, वैज्ञानिक, आणि वैद्यकीय प्रगतीमुळे निसर्गाचे नियम काय आहेत आणि काय नाही याविषयीची मतं बदलली आहेत. उदाहरण द्यायचं झालं तर सरोगसी, IVF तंत्रज्ञान, क्लोनिंग, स्टेम सेल रिसर्च, गर्भनिरोधकांच्या वेगवेगळ्या पद्धती अशी अनेक देता येतील. \n\nहे पाहिलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सामावून घेणाऱ्या क्षेत्रावर नव्या सरकारनं लक्ष केंद्रित करायला हवं.\"\n\nआर्थिक वाढीसाठी मोदी प्रयत्न करतील का?\n\nचीनप्रमाणेच भारताची अर्थव्यवस्थाही गेल्या पंधरा वर्षांमध्ये देशांतर्गत खपावर (डोमेस्टिक कन्झम्प्शन) चालवली जात आहे. पण गेल्या काही महिन्यांची प्रसिद्ध झालेली आकडेवारी पाहाता ग्राहक खर्च करण्याची गती मंदावलेली दिसते.\n\nकार आणि एसयूव्ही गाड्यांची विक्री गेल्या सात वर्षांच्या तुलनेत सर्वांत मंदावलेली दिसते. ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि स्कूटरची विक्री कमी झालेली आहे.\n\nकर्जाची मागणी मंदावली आहे. ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"सोयींवर 1.44 अब्ज डॉलर्स खर्च करण्याचा समावेश होता. पण हा खर्च करण्यासाठी कोठून तरी निधी उभा करावा लागेलच ना! \n\nयामध्ये खासगीकरण मोठी भूमिका बजावू शकेल, असं काही निरीक्षकांना वाटतं.\n\nसरकारी उपक्रम विकण्यामध्ये नरेंद्र मोदींनी अत्यंत संथ गतीने काम केलं. एअर इंडियामधला आपला हिस्सा विकण्यासाठी सरकारनं प्रयत्न सुरू केले खरे पण गुंतवणूकदारांनीच फारसा उत्साह न दाखवल्यामुळे ते बारगळलं.\n\nसुरजित भल्ला यांच्या मते मोदी दुसऱ्या टर्ममध्ये खासगीकरण अधिक जोमाने अंगिकारतील.\n\nसरकारला शेतकऱ्यांचे प्रश्न दुसऱ्या टर्ममध्ये सोडवावे लागतील.\n\n\"पुढची दोन वर्षं खासगीकरणाला गती देण्यास पावले उचलण्यासाठी चांगला काळ असेल\", असं ते सांगतात.\n\nधाडसी योजनांना स्वीकारण्याची वृत्ती दाखवली तर परदेशी गुंतवणुकदारांना त्यांचे पैसे भारतात गुंतवायला आवडेल असं त्यांना वाटतं.\n\nते सांगतात, \"मोदींच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थसुधारणेसाठी कठोर पावलं उचलण्याची तयारी दाखवली होती आता दुसऱ्या टर्ममध्ये ते नक्कीच त्याहून अधिक जोखीम घेतील.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सारखं आयुष्य जगतेय. खूप धमक्या मिळत असल्यामुळे कुणी सोबत असेल तेव्हाच ती घराबाहेर पडायची. बीएससीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला बीएड करायचं होतं. शिक्षिका व्हायचं होतं. पण, गौरव शर्मा तिचा सतत पाठलाग करायचा. तिची छेड काढायचा. त्यामुळे तिने कॉलेजमध्ये जाणंही सोडलं.\n\n2017 साली त्याने तिला फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मुलीने ती रिक्वेस्ट एक्सेप्ट केली. पण, त्यानंतर तो तिला सतत त्रास देऊ लागला. त्यामुळे तिच्या पालकांनाही तिला एकटीने घराबाहेर पाठवणं जोखमीचं वाटायचं. 2018 साली गौरवने मुलीशी लग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आपल्याला गावाच्या वेशीपर्यंत पळवल्याचं त्यांनी पोलिसांना केलेल्या अर्जात लिहिलं आहे. \n\nमात्र, असा कुठला अर्ज मिळालाच नाही, असं सासनी पोलीस ठाण्यातल्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. या पोलिसांवर बराच दबाव असल्याचं जाणवतं. \n\nवडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी संतप्त झालेली मुलगी\n\nफरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी पथकं तैनात केली आहेत. आतापर्यंत सहापैकी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सासनी पोलीस ठाण्याचे सकाळच्या शिफ्टचे इंचार्ज सतीश चंद्र म्हणतात, \"प्रकरणाचा तपास सुरू आहे. आम्ही सध्या तपासासंबंधी कुठलीही माहिती तुम्हाला देऊ शकत नाही. आम्ही काय करतोय, ते तुम्हाला का सांगावं?\"\n\nसतीश चंद्र पुढे सांगतात, \"2019 साली पीडित कुटुंबाने आमच्याकडे कुठलाही अर्ज केलेला नाही.\"\n\nया घटनेनंतरही धमक्यांचं सत्र सुरूच होतं. तो अधून-मधून पीडित कुटुंबाच्या घराच्या लोखंडी गेटवर लाथा मारायचा. पीडित मुलीचं नाव घेऊन ओरडायचा. या कुटुंबाला धमकावण्यासाठी घराच्या आस-पासच फिरायचा. \n\nधमक्यांचं सत्र\n\nमुलीचे थोरले काका सुभाष चंद्र शर्मा सांगतात, \"कुणी तुम्हाला वारंवार धमकावत असेल तर तुम्हाला काय वाटेल? हेच ना की तो पोकळ धमक्या देतोय. काही करणार नाही.\"\n\nसुभाष चंद्र मुंबईत राहतात आणि भावाच्या खुनाची बातमी कळताच दुसऱ्या दिवशी गावी गेले. पोलीस सर्व आरोपींना अटक करत नाही तोवर भावाच्या पार्थिवाला मुखाग्नी देणार नाही, असं सुभाष चंद्र यांचं म्हणणं होतं. \n\nपोलिसांनी आरोपी ललित शर्माला अटक केली आहे.\n\nअवनीश शर्मांचे आणखी एक भाऊ सुनील कुमार शर्मा अलिगढला राहतात. त्यांनाही या घटनेचा मोठा धक्का बसलाय. \n\nथोरल्या मुलीच्या लग्नानंतर अवनीश शर्मांना धाकट्या मुलीचंही लग्न लावून द्यायचं होतं. पण, हे प्रकरण कोर्टात असल्याने गौरव शर्मा लग्नाच्या दिवशीही त्रास देईल, अशी भीती त्यांना वाटायची. \n\nसुनील कुमार शर्मा सांगतात, \"गौरव शर्मा तुमच्या मुलीला पळवून नेईल, अशी सारखी धमकी द्यायचा. या धमक्यांमुळे आम्ही तिचं शिक्षणही थांबवलं.\"\n\nआयुष्यातला अंधार कधी दूर होणार?\n\n2020 मध्ये गौरवचं दुसऱ्या मुलीशी लग्न झालं. त्यामुळे यापुढे तो त्रास देणार नाही, असं अवनीश शर्मा आणि त्यांच्या कुटुंबाला वाटलं. मात्र, तरीही दुसऱ्या गावात रहाणारा गौरव अवनीश शर्माच्या गावात येऊन, त्यांना धमकवायचा. \n\nहाथरस\n\nपीडित मुलगी आणि तिच्या आईच्या पुढच्या आयुष्यात फक्त अंधार दिसत असल्याचं पीडित मुलीची काकू मीरा..."} {"inputs":"...सारख्या आरोग्य संकटाचा मुकाबला कसा करायचा यासंदर्भात केरळ सरकारला सल्ला देणाऱ्या आरोग्य अधिकाऱ्यांमध्ये राजीव सदानंदन यांचा समावेश होतो. केरळमध्ये कोरोना रुग्णांचे मृत्यू कमी दाखवले जात असल्याचं त्यांनी मान्य केलं. \n\nटर्मिनल किंवा रेनल आजारांमुळे मृत्यू झालेल्या आणि कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांची नोंद कोरोना मृत्यू सूचीत केली जात नाही. हे चुकीचं आहे. कोरोना मृत्यू यासंदर्भात प्रोटोकॉल अतिशय स्पष्ट आहेत, असं सदानंदन यांनी सांगितलं. \n\nमाहिती पारदर्शकतेबाबत केरळ राज्याने नेहमीच स्वत:ची पाठ थो... उर्वरित लेख लिहा:","targets":"सहाहून अधिक राज्यांमध्ये केरळपेक्षा कोरोना रुग्णांची संख्या जास्त होती. \n\nकोरोना\n\nमे महिन्यापर्यंत केरळने टेस्ट, ट्रेस, आयसोलेट ही त्रिसूत्री अवलंबली. चांगल्या अशा पायाभूत यंत्रणेच्या माध्यमातून केरळने कोरोनावर नियंत्रण मिळवलं. काही दिवशी तर अख्ख्या राज्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचीही नोंद झाली. \n\nमात्र हा आनंद काही दिवसांपुरताच ठरला. केरळमध्ये हजाराव्या कोरोना रुग्णाची नोंद पहिला रुग्ण आढळल्यापासून 110व्या दिवशी झाली. जुलैच्या मध्यापर्यंत केरळमध्ये दिवसाला 800 रुग्ण आढळू लागले. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण वाढलं. \n\n19 नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार, केरळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 545,641 इतकी आहे. 46,000 पेक्षा जास्त रुग्ण रुग्णालयात तसंच होम क्वारंटीनमध्ये आहेत. केरळमध्ये दररोज साधारण 60,000 कोरोना चाचण्या घेतल्या जातात. स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होण्याची प्रशासनाला भीती आहे. \n\nकोरोना रुग्णांची संख्या कमी दाखवून फार काही साध्य होत नाही, असं एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितलं. केरळने कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 30 टक्के कमी दाखवली आहे, असं या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं. \n\nहा विरोधाभास आहे असं डॉ. कुरियन म्हणाले. सगळ्या कोरोना मृत्यांची नोंद पटावर दाखवण्यात आली तरीही केरळने मृत्यूदर कमी करण्यासाठी केलेले काम उल्लेखनीय असेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सारभारतीचे माजी अध्यक्ष आणि उजव्या विचारसरणीचा समजला जाणार थिंक टँक विवेकानंद फाउंडेशनमधील तज्ज्ञ ए. सूर्यप्रकाश म्हणतात, \"लोकशाहीचे आठ निकष असायला हवेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, धर्म आणि राज्यामध्ये विभाजन, प्रजासत्ताक व्यवस्था, समानतेचा अधिकार, जगण्याचा आणि खाजगीपणाचा अधिकार तसंच मतदान करण्याचा अधिकार.\"\n\nसूर्यप्रकाश यांच्यामते जगभरातील देशांचा विचार करता भारतातील लोकशाही विविधांगी आहे. या अहवालात डेन्मार्कला पहिलं स्थान देण्यात आलंय, त्याबद्दल बोलताना सूर्यप्रकाश म्हणतात, \"पवित्... उर्वरित लेख लिहा:","targets":"गळचेपीवर बराच भर देण्यात आला आहे. सूर्यप्रकाश यांनी भारताची राज्यघटना आणि लोकशाहीवर एक पुस्तक लिहिलं आहे. \n\nते म्हणतात, \"अहवालात भारतातील माध्यमांचा संकोच होत असल्याचं म्हटलंय. याचा अर्थ गेल्या आठ-दहा वर्षांत आपल्या देशात काय झालं याचा त्यांना अंदाजही नाहीये. रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स दरवर्षी आकडे प्रसिद्ध करते. त्यानुसार 2014 साली वर्तमानपत्रांचं सर्क्युलेशन 14 कोटी होतं, जे 2018 साली वाढून 24 कोटी झालं. देशात एकूण 800 टीव्ही चॅनेल्स आहेत, ज्यापैकी 200 न्यूज चॅनेल्स आहेत. घरात टीव्ही पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 14 कोटी होती, 2018 साली ही संख्या वाढून 20 कोटी झाली. गेल्या पाच वर्षांत इंटरनेट कनेक्शन 15 कोटींहून 57 कोटी झाली आहे. जर हुकूमशाही असेल तर माध्यमांचा विस्तार एवढा झाला असता का?\"\n\nआपला हाच तर्क पुढे नेत सूर्यप्रकाश हा अहवाल तयार करणाऱ्यांना प्रश्न विचारतात की, \"हे लोक संध्याकाळी टीव्हीवर 'शाउटिंग ब्रिगेड' (टीव्हीवर जोरजोरात ओरडून चर्चा करणारे पॅनलिस्ट) पाहत नाहीत का? प्रत्येक चॅनेलवर रोज संध्याकाळी दोन्ही बाजूंनी अतिशय जोरदार चर्चा होते. जर लोकशाही नसती तर हे शक्य होतं का?\n\nसोशल मीडियावर एक दिवस मोदी हे देशातील सर्वांत खराब पंतप्रधान असल्याचा हॅशटॅग ट्रेंड करत होता. जर तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसेल तर असे हॅशटॅग सोशल मीडियावर दिसतील का?\"\n\nसूर्यप्रकाश हे मान्य करतात की, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात सोशल मीडियावरील टिप्पणीवरून अटक झाल्याची उदाहरणं घडली आहेत. पण यात मोदी सरकारचा काय संबंध असा प्रश्न ते विचारतात. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्यांच्या अखत्यारितला प्रश्न असल्याचं त्यांना माहीत नाही का, असंही ते म्हणतात.\n\nवी-डेमची स्थापना 2014 साली झाली होती आणि त्यांनी 2017 पासून लोकशाहीसंबंधी प्रत्येक वर्षी एक अहवाल प्रसिद्ध करायला सुरूवात केली. संस्थेच्या संचालकांच्या मते डेटाचा विचार करता त्यांची संस्था जगातील सर्वांत मोठी संस्था आहे.\n\nअहवालात लोकशाहीचे महत्त्वाचे स्तंभ मानल्या जाणाऱ्या मिडिया, मानवाधिकार आणि न्यायसंस्थेचं स्वातंत्र्य यामध्ये होत असलेल्या घसरणीवर भाष्य करण्यात आलं. मीडियाकर्मी आणि सिव्हिल सोसायटीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात राजद्रोह, मानहानीचे खटले दाखल करण्याच्या वाढत्या प्रमाणावरही या अहवालात भाष्य करण्यात आलंय. \n\nलोकशाहीमध्येच दोष आहे..."} {"inputs":"...साहेब बोलतात तसं संजय राऊत लिहितात की राऊत लिहितात तसं बाळासाहेब बोलतात असा प्रश्न वाचकांना पडायचा. संजय राऊत यांनी बाळासाहेबांवर चांगली छाप पाडली होती. त्यांच्या कामामुळे अर्थातच बाळासाहेबांना ते आवडायचे.\" \n\nलेखक आणि ज्येष्ठ पत्रकार वैभव पुरंदरे सांगतात, \"आपल्या कामामुळे ते बाळासाहेबांच्या अत्यंत जवळचे होते. त्यांनी त्यांची भाषा अवगत केली होती. त्यामुळे त्या शैलीत ते अजूनही लिहितात. तीच शैली शिवसैनिकांच्या परिचयाची आहे. लोकप्रभा आणि इतर ठिकाणी ते चांगलं लिहायचे. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या काह... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं वैभव पुरंदरे यांना वाटतं. \n\nते म्हणतात, \"सामनाची स्थापना झाली तेव्हा त्याचा वाचकवर्ग मर्यादित होता. अयोध्या प्रकरण, दंगल यांच्यानंतर शिवसेना मोठी होऊ लागली होती. बाळासाहेबांचा आवाज आणि शिवसेनेचं मुखपत्र म्हणूनच सामनाची ओळख होती. त्याला एक वृत्तपत्र म्हणून समोर आणून मोठा वाचकवर्ग मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं.\"\n\n\"संजय राऊतांनी 'सामना' वृत्तपत्र चर्चेत कसं राहील याची काळज घेतली. आज तरूण भारत, पांचजन्य, ऑर्गनायझर किंवा पिपल्स डेमोक्रसी या इतर मुखपत्रांपेक्षाही जास्त चर्चा सामनाची होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मीडिया सामनाची दखल घेते. मराठी न येणारे हिंदीभाषक नेतेही तुम्ही आमच्या विरोधात का लिहिता, असं संजय राऊत यांना विचारत असतात, \" असं ज्येष्ठ राजकीय अभ्यास व्यंकटेश केसरी सांगतात. \n\n'सामना'च्या वाढीमध्ये संजय राऊतांची भूमिका महत्त्वाची असल्याचं हेमंत देसाई यांनीही म्हटलं. \"शिवसेनेच्या प्रत्येक भूमिकेला पूरक असं सामनातलं लिखाण असायचं. आता ज्याप्रमाणे संजय राऊत उद्धव ठाकरेंच्या मुलाखती घेतात त्याप्रमाणेच तेव्हा सामनामध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या मॅरेथॉन मुलाखती घेतल्या जायच्या. त्यामुळे 'सामना'ची चर्चा व्हायची.\" \n\n\"दुसरं म्हणजे सामनाची भाषा ही सोपी असते. भरपूर विशेषणं असलेले अग्रलेख असतात. शिवसैनिकांना अपील होणारी ही शैली आहे. शिवसैनिकांखेरीज असं लिखाण आवडणारा एक वर्गही आहे. त्यांनाही सामनाचं हे लिखाण आवडतं. अर्थात, संजय राऊतांची सामनामधली ही शैली लोकप्रिय, शिवसेनेच्या चळवळींना पाठिंबा देणारी असली तरी त्यातून पत्रकारितेला कोणतंही योगदान मिळालं नाही,\" असंही हेमंत देसाईंनी स्पष्ट केलं. \n\nराज ठाकरेंचं राजीनामापत्र लिहिलं\n\nधवल कुलकर्णींनी बीबीसीशी बोलताना त्यांच्या पुस्तकात लिहिलेला संजय राऊत यांचा एक किस्सा सांगितला. \"राज ठाकरे यांनी 2005 मध्ये शिवसेनेतील पदांचा राजीनामा देत असताना त्यांचं पत्र संजय राऊत यांनी लिहिलं होतं. बाळासाहेबांना राऊत यांची शैली माहीत होती. राज यांचं राजीनामापत्र बाळासाहेबांच्या हातात पडताच त्यांनी ते संजय राऊत यांनी लिहिल्याचं ओळखलं. संजय, हे तुझंच काम दिसतंय असं ते म्हणाले होते. नंतर राज ठाकरेंना समजवण्यासाठी मनोहर जोशी आणि संजय राऊत गेले होते. त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी फोडली होती.\" \n\nहा किस्सा बऱ्याच शिवसैनिकांना माहिती असल्याचं कुलकर्णी सांगतात. \n\nसुरूवातीपासूनच..."} {"inputs":"...सिद्धू कोण आहे, कुणाचा माणूस आहे, त्याला कुणी ताकद दिली, याबद्दल तुम्ही सांगत नाही. हा सिद्धू अजून पकडला गेला नाही. \n\nपण, या प्रकरणात 200 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना तिहारमध्ये कैदेत ठेवण्यात आलं आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 100 पेक्षा जास्त तरूण आंदोलक बेपत्ता आहेत. ते कुठे आहेत, पोलिसांनी त्यांचं काय केलं, एनकाऊंटर केलं की काय केलं, त्याबाबत माहिती नाही. जे आपल्या हक्कासाठी लढत आहेत, त्यांना देशद्रोही म्हटलं जात आहे. \n\nमग आता आपल्यासाठी देशप्रेमी कोण? अर्णब गोस्वामी? ... उर्वरित लेख लिहा:","targets":", अशी मागणी संजय राऊत यांनी यावेळी केली. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सीमेबाहेर अवैधरित्या बांधला होता. पण तेव्हा युद्धाच्या धामधुमीत त्याकडे लक्ष द्यायला कोणाकडे वेळ नव्हता.\n\nखरंतर तेव्हाच हे नष्ट करण्याची संधी ब्रिटिशांकडे होती पण त्यांनी तिकडं ढुंकूनही पाहिलं नाही. अनेक दशकं सीलँड तिथंच उभा आहे.\n\nसीलँडचं क्षेत्रफळ फक्त 0.004 चौ. किमी आहे. हा आकार पाहिला की लहान देशांची आपली संकल्पनाच बदलून जाते. पण मग लोक इतक्या लहान देशांची स्थापना का करतात हा प्रश्न उरतोच. \n\nमायक्रोनेशनः द लोनली प्लॅनेट गाईड टू होम-मेड नेशन्स या पुस्तकाचे सहलेखक जॉर्ड डनफोर्ड म्हणतात, की याला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉय बेट्स आणि जोन\n\nएचएम फोर्ट रफ्स जवळ एक नॉक जॉन नावाचा किल्ला होता. त्याचा वापरही बंद करण्यात आला होता. त्या किल्ल्यात पॅडी यांनी एक पायरेट रेडिओ स्टेशन सुरू केलं होतं.\n\nत्यावेळेस अवैध रेडियो स्टेशन्सची लोकप्रियता इतकी वाढली की ब्रिटिश सरकारला 1967 साली सागरी प्रसारण अपराध कायदा तयार करावा लागला. अशा प्रकारची स्टेशन्स बंद पाडणे हा एकमेव उद्देश होता. \n\nत्यामुळे संधी पाहून बेट्स यांनी आपलं स्टेशन रफ्सवर नेलं. ही जागा ब्रिटिश सागरी सीमेपासून दूर आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात होती. \n\nरेडिओ स्टेशन\n\nनॉक जॉनप्रमाणे हा सुद्धा निर्जन सागरी किल्ला होता आणि त्याची अवस्था वाईट होती. 1966च्या ख्रिसमसच्या आधी त्यांनी हे ठाणं ताब्यात घेतलं. नऊ महिन्यांनी 2 सप्टेंबर 1967मध्ये त्यांनी सीलँडची घोषणा केली. त्याच दिवशी त्यांची पत्नी जोन हिचा वाढदिवस होता. काही दिवसांनी सगळं कुटुंब तिथं राहायला लागलं.\n\nएचएम फोर्ट रफ्स.\n\n1970 च्या दशकात इथं 50 लोक राहात असत. त्यामध्ये सर्व डागडुजी करणारे, स्वच्छता करणाऱ्यांचे कुटुंबीय आणि मित्र सहभागी होते. ब्रिटनच्या सराकरविरोधातील आंदोलनाचं ते प्रतिक बनलं होतं.\n\nसीलँडच्या काही समस्याही होत्या. मायकल म्हणतात, काहीच उपयोगाला यायचं नाही. आमची सुरुवात मेणबत्त्यांपासून झाली होती. मग हरिकेन लुप आणि जनरेटर आले. \n\nसीलँडनं आपलं राष्ट्रीयत्व तयार केलं. शासकीय चिन्हं तयार केली. घटना लिहिली. त्यांचा स्वतःचा झेंडा आहे. फुटबॉलची टीम आणि राष्ट्रगीतही आहे.\n\nसीलँडच्या चलनावर युवराज्ञी जोन यांचं चित्र आहे. आतापर्यंत त्यांनी 500 पासपोर्ट दिलेत. स्वातंत्र्यावर प्रेम हे त्यांचं बोधवाक्य आहे.\n\nमायकल त्यांची तीन मुलं (जेम्स, लियाम आणि शार्लोट) आणि दुसरी पत्नी (मेई शी, या चीनच्या पिपल्स रिबरेशन आर्मीमधल्या निवृत्त मेजर आहेत) सीलँडचा राजवंश चालू ठेवत आहेत. \n\nब्रिटनशी भांडण\n\nमायकल सांगतात, माझे वडील स्वतःचा देश तयार करावा अशा मताचे नव्हते. पण ब्रिटन सरकार आपलं रेडिओ स्टेशन बंद करण्याच्या प्रयत्नात आहे हे पाहून ते त्रासले होते. आम्ही ब्रिटिश सरकारशी लढलो आणि जिंकलो. सीलँड आतापर्यंत स्वतंत्र अबाधित ठेवू शकलं आहे. \n\nया देशाचा स्वतःचा झेंडा आहे\n\nसीलँडसंदर्भात सर्वात वादग्रस्त घटना 1978मधली आहे. त्यावर ताबा मिळवण्यासाठी जर्मनी आणि हॉलंडचे लोक आले होते. मात्र बंदुक रोखून बेट्स परिवाराने त्या सर्वांना ताब्यात घेतलं. \n\nसीलँडचा..."} {"inputs":"...सुंदरनं सुधाकरचं लक्ष स्वतः कडे वेधलं. या घटनेचा उल्लेख शाहजहाँचे दरबारी कवी अबू तालिब खाँ याच्या कवितेतही आहे. \n\nइतिहासकार अक़िल खाँ रजी यानं 'वकीयत-ए-आलमगीरी'मध्ये या घटनेवेळी दारा शुकोह मागे थांबला, त्यानं औरंगजेबला वाचवण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत, असं म्हटलं आहे.\n\nशाहजहाँच्या दरबारातील इतिहासकारांनी या घटनेचा उल्लेख केला असून या घटनेची तुलना 1610 मधील शाहजहाँनं जहाँगीरासमोर एका चवताळलेल्या वाघाला काबूत केल्याच्या घटनेशी केली आहे. \n\nऔरगंजेब\n\nइतिहासकार कॅथरीन ब्राउन यांनी 'डिड औरंगज़ेब ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालेल्या हत्तीच्या पाठीवर बांधून दिल्लीच्या रस्त्यावरून फिरवलं. \n\nइटालियन इतिहासकार निकोलाई मानुचीने 'स्टोरिया दो मोगोर' मध्ये लिहिलं आहे की औरंगजेबानं दाराला विचारले होतं, तुझं मत बदललं तर काय करशील? यावर दारानं उपहासपूर्वक उत्तर दिले होतं, की मी तुझ्या शरीराचे चार तुकडे करून दिल्लीच्या चार प्रवेशद्वारांवर लटकवेन. \n\nदिल्लीतील लाल किल्ला\n\nदाराचं शव हुमायूनच्या मकबऱ्यात दफन करण्यात आलं. पण, याच औरंगजेबनं नंतर स्वतःची मुलगी जब्दातुन्निसाचं लग्न दाराचा मुलगा सिफीरशी करून दिलं. \n\nउत्तरेत परतला नाही औरंगजेब\n\nऔरंगजेबानं शाहजहाँला आग्र्याच्या किल्ल्यात कैदेत ठेवलं होतं. यावेळी औरंगजेबाची बहीण जहाँआरा शाहजहाँची साथ देत होती. बापाला कैदेत ठेवण्याचा फार मोठा फटका औरंगजेबाला बसला. \n\nमक्केच्या शरीफांनी औरंगजेबाला भारताचा कायदेशीर शासक मानण्यास नकार दिला. तसंच पुढे अनेक वर्षं औरंगजेबानं पाठवलेल्या भेटी मक्केत नाकारल्या जात होत्या. औरंगजेब 1679 ला दिल्ली सोडून दक्षिणेत आला. तो नंतर उत्तर भारतात परत आला नाही.\n\nशहजादा अकबर सोडून त्याचं सारं कुटूंब या काफिल्यात होतं. औरंगजेबाच्या गैरहजेरीत दिल्लीची रयाच गेली होती. \n\nलाल किल्ल्यातील खोल्या धुळीनं माखल्या होत्या. परिस्थिती अशी होती की विदेशी पाहुण्यांना लाल किल्ला दाखवायचंही टाळलं जात होतं. \n\nदिल्लीतील हुमायूंनचा मकबरा\n\nऔरंगजेबाच्या 'रुकात-ए-आलमगीरी' या ग्रंथांचा अनुवाद जमशीद बिलिमोरिया यानं केला आहे. त्यात मुघल सम्राटांचं आंब्यावर असलेल्या प्रेमाचा उल्लेख आहे. ट्रस्चके यांनी औरंगजेब दक्षिणेत असताना दरबारींना आंबे पाठवण्याचे आदेश दिले असल्याचं म्हटलं आहे. \n\nकाही आंब्यांना सुधारस आणि रसनाबिलास अशी हिंदी नावंही होती.\n\nऔरंगजेबचा मकबरा\n\n1700 साली औरंगजेबानं शहजादा आजमला एक पत्र लिहिलं. त्यात औरंगबजेबानं आजमच्या बालपणाची आठवण सांगितली आहे. नगाऱ्याच्या आवाजावरून आजम औरंगबजेला 'बाबाजी धून धून' म्हणत असल्याचा संदर्भ या पत्रात आहे. \n\nअखेरच्या दिवसात औरंगजेबासोबत त्याचा सर्वांत लहान मुलगा कामबख्शची आई उदयपुरी होती. मृत्युशय्येवर औरंगजेबानं कामबख्शला पत्र लिहिलं आहे. \n\nत्यात औरंगजेबानं उदयपुरी मरणानंतरही माझ्यासोबत राहील, असं म्हटलं आहे. औरंगजेबच्या मृत्यूनंतर काही महिन्यानंतर 1707च्या उन्हाळ्यात उदयपुरीचं निधन झालं. \n\nहेही वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...सुजाता तानवडे यांनी व्यक्त केली आहे.\n\nया घटनेची माहिती घेताना बीबीसी प्रतिनिधी जान्हवी मूळे यांची ही प्रतिक्रिया \n\nआपलं गाव ही कुणालाही सर्वात सुरक्षित जागा वाटते. पण जिथं आपण लहानाचं मोठं झालो, तिथंच एखादी अत्याचाराची घटना घडते तेव्हा मन आणखी सुन्न होतं. आपण त्या रस्त्यावरून जात-येत असूनही आपल्याला काहीच कसं लक्षात आलं नाही, असा प्रश्न पडतो आणि स्वतःची चीडही येते.\n\nकर्जतला जिथं आपण लहानपणी कधीकधी खेळायचो, त्याच शाळेच्या आवारात लहान मुलांचं शोषण झाल्याची बातमी मिळाली तेव्हा माझी अवस्था अगदी अशीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुलगा स्पेशल चाईल्ड असून त्याला कर्जतजवळच असलेल्या वांगणीच्या एका शाळेत ठेवण्यात आलं आहे. त्या शाळेविषयी तिच्या मनात अजिबात शंका नाही, पण कर्जतमधील घटनेनंतर तिला धास्ती जरूर वाटते. \"असं काही ऐकलं की थोडा फरक वाटतो, काळजी वाटते. या मुलांना बोलता येत नाही, ऐकायला येत नाही,\" असं सविता सांगतात.\n\n'निवासी शाळांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह'\n\nनिवासी शाळेतल्या मुलांचं लैंगिक शोषण झाल्याची ही कर्जत तालुक्यातली गेल्या पाच वर्षांतली दुसरी घटना आहे. \n\n२०१४ साली टाकवे या गावात चंद्रप्रभा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे चालवण्यात आलेल्या वसतीशाळेत मुलांवर अत्याचार झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी संस्थाचालकाला अटक केली होती. \n\nआता अशा घटना वारंवार घडू नयेत यासाठी, अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज असल्याचं मत रायगड जिल्हा चाईल्डलाईनचे संचालक, दिशा केंद्र संस्थेचे कार्यकारी संचालक अशोक जंगले यांनी मांडलं आहे.\n\nदोषींना कडक शिक्षा व्हावी असं मत स्थानिकांनी व्यक्त केलं.\n\n\"जिथं मुलं ठेवण्यात येत आहेत अशी कुठलीही जागा - वसतिगृह, निवासी शाळा, सुधारगृहं आणि एनजीओमार्फत चालवली जाणारी वसतिगृहं अशा सर्व जागांसाठी बाल कल्याण विभागाचे काही निकष आहेत. त्यानुसार एखाद्या त्रयस्थ समितीमार्फत दर तीन किंवा सहा महिन्यांनी अशा सर्व जागांची पाहणी होणं गरजेचं आहे.\" \n\n\"पालकांनीही अशा सर्व मान्यता आहेत की नाही हे पाहणं गरजेचं आहे. पण अशा संस्थांमध्ये येणाऱ्या मुलांचे पालक हे बहुतांश वेळा गरीब अथवा निरक्षर असतात. त्यांना अनेकदा नियमांची माहिती नसते. त्यामुळे त्याविषयी जनजागृती करणं गरजेचं आहे.\"\n\nअत्याचाराची घटना घडलेल्या मुलांचं मानसिक आरोग्य बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळं त्यांचं समुपदेशन होणं गरजेचं आहे, असंही अशोक जंगले सांगतात.\n\nस्मृतीलाही मुलांच्या भविष्याची चिंता सतावते आहे. \"आता कारवाई होईल, पण त्या मुलांचं पुढे काय होणार आता, ते कुठे शिकणार? आई-बाबा पण त्यांना कुठे आणि कुणाच्या जबाबदारीवर सोडणार? त्यांच्यावर काय परिणाम झाला असेल या सगळ्याचा?\"\n\nमानसी चिटणीस सांगतात, \"काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत अगदी जगभरात अशा घटना घडताना दिसतात. आपण फक्त सोशल मीडियावर निषेध व्यक्त करतो, आणि त्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही. आपण सरकारला नावं ठेवणार पण मुलींची सुरक्षितता ही आपलीही जबाबदारी आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\nहे पाहिलंत का? \n\nपाहा व्हीडिओ - कॉमनवेल्थ..."} {"inputs":"...सुदा काँग्रेसमध्ये जाईल. \n\nओब्राडोर यांनी म्हटलं आहे की आज झालेला द्विपक्षीय करार हा नव्या कराराची पहिली पायरी आहे. हा करार तिन्ही देशांनी एकत्रित करावा यावर आमचा भर असेल. मुक्त व्यापार कराराबाबत जी धारणा होती त्याच स्वरूपात तो असावा. \n\n4. कॅनडा सहभागी होईल का? \n\nकॅनडाच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अॅडम ख्रिस्तिया म्हणाले की अमेरिका आणि मेक्सिकोनं उचललेल्या पावलांनी आम्ही उत्साहित आहोत. \n\nपैशाची गोष्ट : ट्रेड वॉरचा भारतावर परिणाम होईल का?\n\nकॅनडाचं आणि मध्यमवर्गीयांचं हित ज्यात असेल तशाच प्रकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकता.)"} {"inputs":"...सुधारणा होणार नाही. हॉस्पिटल्स आणि आरोग्य यंत्रणेवरचा वाढीव ताण कायम राहील. \n\nदिल्लीतल्या पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनाथ सांगतात, \"संसर्गाला जिथून सुरुवात झाली त्या उगमापासून आता संसर्गाचीही लाट बाहेरच्या दिशेने सरकतेय आणि ती इतक्यात ओसरण्याची चिन्हं दिसत नाहीत.\"\n\nसंसर्गाचं प्रमाण का वाढतंय?\n\n\"लोकांचं घराबाहेर पडण्याचं वाढणारं प्रमाण, सोशन डिस्टन्सिंग न पाळणं, मास्क वापरातली टाळाटाळ, स्वच्छता यासगळ्या बाबींमुळे व्हायरस पुन्हा डोकं वर काढेल,\" डॉ. मुखर्जी सांगतात. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी मिळाल्याचं तज्ज्ञ सांगतात. \n\nदेशात आता कोव्हिडवर उपचार करणारी 15 हजारांपेक्षा जास्त केंद्र आहेत आणि 10 लाखांपेक्षा जास्त आयसोलेशन बेड्स आहेत. \n\nमास्क, संरक्षक उपकरणं वा व्हेंटिलेटर्सचा मार्चमध्ये तुटवडा होता, पण आता अशी परिस्थिती नाही. पण गेल्या काही आठवड्यांमध्ये ऑक्सिजन पुरवठ्यात काहीसा अडथळा निर्माण झालेला आहे. \n\n\"कोव्हिड 19वर उपचार करणारी केंद्र आणि आरोग्य यंत्रणेला मजबूत करणं यामुळे देशातला मृत्यूदर कमी राखायला मदत झाली आहे,\" डॉ. मुखर्जी सांगतात. \n\nपण सतत काम करण्याचा ताण आता आरोग्य यंत्रणेवर येऊ लागलाय. डॉक्टर्स आणि आरोग्य सेवकांनी गेले काही महिने अथक काम केलंय. \n\n\"हे आव्हान आहे आणि आम्ही थकलेलो आहोत,\" डॉ. रवी दोशी सांगतात. इंदौरमधल्या त्यांच्या खासगी हॉस्पिटलमध्ये आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त कोव्हिड रुग्णांवर उपचार करण्यात आलेले आहेत. मार्चपासून आपण दररोज 20 तासांपेक्षा अधिक काम करत असल्याचं ते सांगतात. \n\nशहरांमधला हा संसर्ग आता गावांमध्येही पोहोचला आहे. \n\nआता भारताने दीर्घकालीन उपाययोजनांवर काम करणं गरजेचं असल्याचं डॉ. भ्रमर मुखर्जी सांगतात. भारतात रुग्णांचं प्रमाण जरी वाढत असलं तरी मृत्यूदर हा आशा देणारा असल्याचं त्या म्हणतात. कोव्हिड 19झालेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत या रोगामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या कमी आहे. \n\n\"जरी मृत्यूदर 0.1% असला, आणि भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 50% जणांना जरी हा संसर्ग झाला तरी त्याचा अर्थ 6,70,000 जणांचा बळी जाईल. आणि हा फक्त आकडा नाही. यातल्या प्रत्येक मृत्यूला कोणाच्यातरी जिवलगाचा चेहरा असेल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सुप्रीम कोर्टाने नॅशनल लिगल अथॉरिटी विरुद्ध केंद्र सरकार (नालसा) निकालात म्हटलं होतं तृतीयपंथीयांनाही इतर सगळ्यांसारखेच मुलभूत हक्क आहेत आणि त्या हक्कांवर कोणी गदा आणू शकत नाही. \n\nदुसरा महत्त्वाचा कायदा आहे 2019 च्या ट्रान्सजेंडर पर्सन्स (प्रोटेक्शन) अॅक्ट ज्यात म्हटलं आहे की तृतीयपंथी व्यक्ती आपल्या इच्छेनुसार आपलं लिंग (पुरुष किंवा स्त्री) काय आहे ते ठरवू शकतात आणि कायद्याने ते लिंग नोंदवू शकतात.\n\nकोर्टाने अंजली पाटील यांच्या बाजूने निकाल दिला. \"त्या दिवशी मला वाटलं की माझी दिवाळी-ईद सगळं आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाना कोणी त्यांना मेंबरीण बाई (ग्रामपंचायत सदस्यांना मेंबर म्हणतात) अशी हाक मारतं, महिला कौतुकाने हात देतात पण दुसरीकडे लोकांनी खुसपुसत केलेले विनोदही ऐकू येतात. अशा परिस्थितीत अंजलींना पुढचं काम करायचं आहे.\n\nवस्तीतल्या काय किंवा गावातल्या काय प्रत्येक घरासमोरून गटाराचे पाट वाहाताना दिसतात. अंजली राहतात त्या वस्तीत तर सुविधा नावालाही नाहीत. त्यामुळे पुढे काय करायचं याचे आराखडे त्यांच्या मनात पक्के आहेत. \"सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला गटाराचं काम करायचं आहे. इथे दिव्यांची व्यवस्था करायची आहे. वस्तीत शिक्षणाचं प्रमाण वाढवायचं आहे.\"\n\nहे सगळं करण्याचा निर्धार त्यांच्या डोळ्यात स्षष्ट दिसतो. \"हम कौन है पता है ना? मांग के नही मिला तो छीन के ले लुंगी,\" त्या ठासून सांगतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सुरू झाल्यापासून राणी ही घरात एकटीच बसून आहे.\n\n\"कामाच्या शोधात आम्ही उत्तर प्रदेशातून दिल्लीला स्थलांतर केलं. माझा नवरा रिक्षा चालवतो आणि मी मोलकरीण म्हणून काम करते. मोठ्या घरातली मुलं कॉम्प्युटरवर शिकत असल्याचं आम्ही ऐकलं आहे,\" राधा सांगतात.\n\n\"पण, आमच्याकडे तर स्मार्टफोनसुद्धा नाही. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून माझ्या मुलीच्या शाळेकडून आम्हाला काही सूचना मिळालेली नाहीये. आमच्या एका खोलीच्या घरात दिवसभर बसून राहणं तिला चिंताजनक वाटतं.\" \n\nकोरोनानंतरच्या जगात शिक्षण क्षेत्रासमोर बरीच आव्हानं असणार आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुळे आता आम्ही माध्यमिक शाळांच्या वर्गासाठी अभ्यासक्रम तयार करत आहोत. आम्ही राजस्थान सरकारसोबतही काम करत आहे. 6 वी आणि 8 वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यात टीव्ही क्लासही सुरू करण्यात आले आहेत.\"\n\nपण, टीव्ही सेटसमोर विद्यार्थ्यांना एकसारखं बराच वेळ बसवून ठेवण्यात अनेक प्रॅक्टिकल अडचणी आहेत. यात घरातील वातावरण आणि लक्ष केंद्रित करण्यासंबंधीच्या अडचणी येतात.\n\n\"भविष्यात व्हॉट्सअपच्या माध्यमातून अभ्यासाचं साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याची आमची योजना आहे. पण, आतापर्यंत या माध्यमातून आम्ही फक्त 30 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलो आहोत,\" छाया बेन सांगतात.\n\nछाया बेन या गुजरातमधील चिकोदरा येथे सरकारी कन्या शाळेत शिक्षिका आहेत. \n\n\"आमच्या शाळेतल्या 380 मुलींपैकी बहुसंख्य मुली या वंचित घटकातील आहेत. या मुलींच्या पालकांकडे स्मार्टफोन नाही, तसंच ते मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्षही देत नाहीत.\" \n\nसमाजाच्या एका टोकावर जे विद्यार्थ्यावर आहेत त्यांच्यासाठी कोरोनाची साथ म्हणजे वर्षभराची हानी किंवा शिक्षणातील दीर्घकालीन संधी असू शकते, त्या पुढे सांगतात.\n\nआनंद प्रधान (24) हे भारतातील सर्वांत तरुण शिक्षण तत्ज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी ओरिसा या राज्यात International Public School of Rural Innovationची स्थापना केली आहे.\n\nकोरोना नंतरच्या काळात शिक्षण क्षेत्राशी निगडीत राहण्यासाठी बदलावं लागेल.\n\nते सांगतात, \"ऑनलाईन शिक्षण हेच काय ते सत्य आहे आणि तेच समोर चालू राहणार आहे. त्यामुळे आता शाळांनी हे ठरवायचं आहे की कशापद्धतीनं यामध्ये सहभाग नोंदवता येऊ शकतो.\"\n\nआनंद यांच्या शाळेत कौशल्य विकास आणि नाविन्यपूर्ण विचारांवर भर दिला जातो. यामध्ये विद्यार्थी विज्ञानाधारित शेती, उद्योजकता शिकतात. आता जगाला नोकरी निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक गरज आहे, ना की नोकरी मागणाऱ्या, असं आनंद यांचं मत आहे. \n\n\"त्यामुळे मग प्रत्येक विद्यार्थ्याला कौशल्याधारित शिक्षण द्यायचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून एखादी अडचण आल्यास हेच विद्यार्थी त्यावर उपाय शोधतील.\" \n\nपण, मग यामुळे extra-curricular activitiesलाही पाठ्यपुस्तकांइतकंच महत्त्व मिळेल, याची शाळा कशापद्धतीनं खात्री करणार, हा प्रश्न समोर येतो. विद्यार्थी ज्यापद्धतीनं खेळ आणि नृत्य आदी गोष्टी शिकायचे त्यात मोठा बदल दिसून येऊ शकतो. आता आपल्याला शाळेच्या मैदानावर विद्यार्थी सोलो स्पोर्ट्स खेळताना दिसू शकतील..."} {"inputs":"...सुलीसाठी एजंट्स एवढे फोन करतात की, काही दिवसांतच तुम्ही कर्ज परत करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करू लागता. अशावेळी एक कर्ज फेडण्यासाठी ग्राहक पुन्हा दुसरे कर्ज घेतात. \n\nआपली ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर एका ग्राहकाने सांगितले, \"हे कधीही न संपणाऱ्या चक्रासारखे आहे. एक कर्ज घेतल्यानंतर दुसरे कर्ज मग तिसरे कर्ज...\"\n\nइतर अॅप्स प्रमाणे कर्ज देणारे हे अॅप्सही डॉऊनलोड होत असताना कॉन्टॅक्ट्स आणि फोटो गॅलरीच्या अक्सेसची विचारणा करतात. कर्ज मागणाऱ्या ग्राहकाने यासाठी परवानगी दिल्यास अधिक माहितीची विचार... उर्वरित लेख लिहा:","targets":"लागेल. ही समस्या मोठी आणि गंभीर आहे. प्रवीण यांच्या एका मित्राने अशाच अॅपकडून कर्ज घेतले. कर्ज फेडता येत नव्हते म्हणून त्यांना धमक्या दिल्या जात होत्या. आपल्या मित्राला या अडचणीत पाहून प्रवीण यांनी काही तज्ज्ञांसोबत अशा प्रकरणांचा तपास सुरू केला. \n\nते सांगतात, \"गेल्या आठ महिन्यात आमच्या टीमला 46 हजारांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. 49 हजारांहून अधिक डिस्ट्रेस कॉल आले आहेत. दिवसभरात आमच्याकडे 100 ते 200 तक्रारींची नोंद होते.\" \n\nप्रवीण यांनी सर्वोच्च न्यायालयातही यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या माध्यमातून त्यांनी झटपट कर्ज देण्याचा दावा करणाऱ्या अशा अॅप्सवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. न्यायालयाने त्यांना यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करण्यास सांगितलं आहे.\n\nडिसेंबर महिन्यात 17 आरोपींना फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या आरापोखाली अटक करण्यात आली. या संपूर्ण यंत्रणेत परदेशी धागेदोरे आहेत का? याचाही शोध पोलीस घेत आहेत. पण अटक करण्यात आलेले आरोपी आणि विकासकांमधील संबंध प्रस्थापित करणं सोपं नसल्याचं तज्ज्ञ सांगतात.\n\nया अॅप्सचा उद्देश्य केवळ आर्थिक समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांना निशाणा बनवणं नसून यामागे मोठा अजेंडा असल्याचं अमित यांना वाटतं.\n\n\"हे अॅप्स तुमच्या वैयक्तिक डेटावरही लक्ष ठेऊन आहेत. हा डेटा विकून पैसेही कमवले जाऊ शकतात.\"\n\nहा डेटा विकला जाऊ शकतो. तसंच इतर आरोपींसोबत शेअरही केला जाऊ शकतो असंही अमित दुबे सांगतात. ही सर्व प्रक्रिया केली जात असल्याचे काही पुरावे समोर येत आहेत.\n\nअॅप्सच्या माध्यमातून अशी फसवणूक करणाऱ्यांविरोधात ठोस कायदा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. पण कायदा येईपर्यंत अधिकाधिक जागरूकता निर्माण करून ग्राहकांना अशा फसवणुकीपासून लांब ठेवता येऊ शकते.\n\nविनिता टेरेसा सांगतात, \"मला पीडित बनायचे नाही. या समस्येचा सामना करण्यासाठी मी इतरांना माझा अनुभव सांगत आहे. यामुळे ते जागरूक होतील.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सू जमावाचं रूप धारण करत आहेत. \n\nरियाचं म्हणणं आहे की सुशांत आणि तिचं एकमेकांवर प्रेम होतं. मात्र, मीडियातला एक मोठा गट आणि सोशल मीडियावरचा एक मोठा जमाव त्या नात्यात रियाच्या म्हणजेच 'बाहेरच्या स्त्रीच्या' भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत आहे. \n\nसुशांतच्या कुटुंबीयांसोबतच्या संबंधात कटुता आल्याने आणि सुशांतची दुबळी बाजू जगासमोर आणल्याने लोकांना ती अधिक मोठी खलनायिका वाटू लागली आहे. तिच्या स्वतःच्या कुटुंबाने 'लिव्ह इन' रिलेशन स्वीकारूनही समाजातला एक मोठा गट हे नातं स्वीकारायला तयार नाही. \n\n'अँटी नॅशनल... उर्वरित लेख लिहा:","targets":"लो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सू लागेल. \n\nयामध्ये सरकारी आणि खासगी अशा दोन्ही केंद्रांचा समावेश असेल. \n\nजिथे पैसे भरून लस घ्यावी लागणार आहे, तिथे Paid असं लिहीलेलं असेल. \n\nयातल्या एकेका केंद्रावर क्लिक करून तुम्ही तिथे कोणत्या तारखेचे स्लॉट उपलब्ध आहेत, हे तपासू शकता. त्यातला तुमच्या सोयीचा स्लॉट निवडा आणि नक्की करा. \n\nया अपॉइंटमेंटच्या दिवशी लस घ्यायला जाताना तुम्ही ज्या ओळखपत्राच्या आधारे नोंद केलेली आहे, ते सोबत न्यायला विसरू नका. \n\nलशीचा पहिला डोस घेतल्यानंतर कधी येऊन दुसरा डोस घ्यायचा आहे, ते सांगणारा sms तुम्हाला येईल.... उर्वरित लेख लिहा:","targets":"हितीची खातरजमा या अॅपमधल्या वॅक्सिनेशन मॉड्यूलद्वारे अधिकाऱ्यांना करता येईल आणि त्यांना लस दिल्यानंतर या व्यक्तीचा स्टेटसही अपडेट करता येईल. \n\nपोचपावतीसाठीच्या 'बेनिफिशियरी अॅक्नॉलेजमेंट मॉड्यूल' द्वारे QR कोड सर्टिफिकेट जनरेट होतील आणि लस दिल्यानंतर त्याव्यक्तीला तसा SMSही पाठवला जाईल. \n\nतर 'रिपोर्ट' मॉड्यूलच्या मदतीने लसीकरणाच्या सेशन्सची माहिती - किती सेशन्स झाली, किती लोकांना लस दिली आणि कोण आलं नाही ही माहिती अधिकाऱ्यांना नोंदवता येईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...सूक्ष्म आणि लघु उद्योग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले होते. सध्या या क्षेत्राचा जीडीपीतील वाटा 29 टक्के आहे आणि या क्षेत्राचा वाटा 50 टक्क्यांवर न्यायचं आमचं उद्दिष्ट आहे. \n\nवर्षभरातच ही परिस्थिती आता बदलली आहे. हे क्षेत्र आता कोसळण्याच्या मार्गावर आहे. असं ते म्हणाले आहेत. या क्षेत्राची स्थिती अत्यंत नाजूक असून या क्षेत्राला सावरण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. \n\nसरकारने उचललेली पावलं\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनानंतर आलेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेज... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिया लवकर व्हावी अशी उद्योजकांची मागणी होती. त्यानुसार आता 45 दिवसांत हे बिल क्लियर करू असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सांगितलं आहे. तसं झालं तर या उद्योजकांना दिलासा मिळू शकतो, असं दूधगावकर यांना वाटतं. \n\nरिझर्व्ह बॅंकेकडून दिलासा - \n\nरिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात 0.40 बेसिस पॉइंटची कपात केल्याने कर्ज स्वस्त झालं आहे. \n\nत्याचबरोबर कर्जदारांचे जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांचे हप्ते पुढे ढकलण्याची\n\nयाआधी मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांचे हप्ते नंतर भरा असं रिझर्व्ह बॅंकेनी सांगितलं होतं. आता नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सप्टेंबरपासून बॅंकेचे हप्ते पूर्ववत सुरू करण्यात येतील. \n\nउद्योग पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकार काय करत आहे? \n\nराज्यातील उद्योग पूर्ववत होण्यासाठी राज्य सरकारच्या काय योजना आहेत आणि त्यांच्यावर अंमलबजावणी कशी सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याशी बातचीत केली. \n\nउद्योगांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्य सरकारने नवीन उद्योगांचं स्वागत रेड कार्पेट घालून करण्याचा निर्णय घेतला. ईज ऑफ डूइंग बिजनेस वाढावा यासाठी सरकारतर्फे 'उद्योग मित्र' ही योजना आणून एकाच परवान्याअंतर्गत तुम्हाला नवे उद्योग सुरू करता येऊ शकतील असं देसाई यांनी सांगितलं. \n\nउद्योजकांना कोव्हिड-19 च्या उद्रेकानंतर अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे त्याबाबत देसाई सांगतात की कामगारांचा तुटवडा, कच्च्या मालाचा पुरवठा न होणं आणि तयार झालेलं उत्पादन बाजारात न आणता येणं या समस्यांना उद्योजकांना तोंड द्यावं लागत आहे. याची सरकारला पूर्ण कल्पना आहे. \n\nया स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. राज्य शासन इंडस्ट्रियल ब्युरो फॉर एम्प्लॉयमेंटची स्थापना करणार आहे. या अंतर्गत कुशल, अर्धकुशल आणि अकुशल कामगारांना काम देण्यात येईल. सध्या मजुरांच्या स्थलांतरामुळे अंदाजे 5 लाख जागा रिकाम्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्या भरण्यासाठी काही जणांना प्रशिक्षण देण्याचंही काम सरकार हाती घेणार आहे, असं देसाई सांगतात. \n\nकोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटातून आपण केव्हा बाहेर निघूत असं विचारल्यावर देसाई सांगतात, या पूर्वी कधीही कोणी अशी परिस्थिती पाहिली नव्हती. त्यामुळे आपण या संकटातून केव्हा बाहेर निघूत याचं निश्चित उत्तर कुणाकडेच नाही. पण आवश्यक ती काळजी घेत आपण आपलं..."} {"inputs":"...सून पेटीत बंद असलेली ही पत्रं काढताना ते प्रचंड भावूक झाले होते. \n\nकाय आहे या पत्रांमध्ये ?\n\nअतिशय जीर्ण झालेली ही पत्रं मोडी भाषेतली आहेत. पत्रांची ती जुनी पेटी आणि त्यामधून एक-एक पत्रं बाहेर काढून त्यांनी ती वाचण्याचा प्रयत्न केला.\n\nयात काही मराठी आणि इंग्रजी भाषेतली पत्रंही आहेत. सरकारी आदेश, कचेऱ्यांशी संबंधित ही पत्रं आहेत. 'आंतरदेशीय, ईस्ट इंडिया' असं लिहिलेली पोस्ट कार्डंही यात आहेत. \n\n\"ही पत्रं लवकरच मोडी तज्ज्ञांकडे देऊन त्याचं भाषांतर करून घेणार आहोत\", असं अशोक सावंत सांगतात. \n\nमोडी भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरी करायला हवं. पण सरकार आमच्याकडे लक्ष देत नाही\" अशी तक्रारही ते करतात.\n\nतरंदळेमधला ऐतिहासिक वारसा दुर्लक्षित राहिला आहे.\n\nजी. ए. तांबे म्हणतात, \"तरंदळेसारखी अशी स्मारकं कोकणात जागोजागी पाहायला मिळतात. ही स्मारकं कोकणातील शूरवीरांच्या पराक्रमाची साक्ष देतात. पण या स्मारकांना गावाच्या पलीकडे जाऊन ओळख मिळवून देणं गरजेचं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...सून मानवी मोहिमांसाठी यान तयार करण्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रवेश केला आहे. 2002 मध्ये सुरू झालेल्या या कंपनीने आतापर्यंत पुन्हा वापरण्याजोगी म्हणजेच रियुजेबल रॉकेट लाँच सिस्टीम तयार केलेली आहे, अंतराळात कार पाठवलीय, उपग्रह त्यांच्या पृथ्वीभोवतीच्या कक्षेत पाठवले आहेत.\n\nअंतराळवीरांच्या स्पेस सूटचं वैशिष्ट्यं काय?\n\nया मोहिमेतील अंतराळवीरांच्या सूट्सनी मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कारण आतापर्यंतच्या अंतराळवीराच्या स्पेस सूट्पेक्षा हे सूट्स वेगळे होते. या सूटना 'स्टारमन सूट्स' म्हटलं जातंय.\n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"वा इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत नेण्यासाठी त्यांनी स्पेस एक्स आणि बोईंग या कंपन्यांशी करार केलेला आहे.\n\nशिवाय स्पेस एक्सने डिझाईन केलेली रॉकेट्स ही पुन्हा वापरता येण्याजोगी म्हणजेच री-युजेबल असल्याने पैसा वाचणार आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सून लांब एका गावात राहात होतं. पण नितीनची अभ्यासातली प्रगती पाहून त्याला खर्डाच्या इंग्लिश मीडियम विद्यालयात टाकलं. आणि त्यासाठीच हे कुटुंब खर्डाला येऊन स्थायिक झालं. \n\nशाळेत शिकता-शिकता नितीन पार्टटाईम नोकरी करत होता. मोटरसायकल गॅरेजमध्ये जाऊन काही वर्षं त्याने प्रशिक्षणही घेतलं होतं. खर्डा गावातील गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूलमधून तो बारावी परीक्षेची पूर्वतयारी करत होता.\n\nअकरावीतल्या हुशार मुलाला जिद्दीने शिकवू पाहणारा बाप बोलत होता. राजू आगे यांच्या म्हणण्यानुसार - \"नितीन शाळेत गेल्यावर त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"हतं.\" भरलेल्या डोळ्यांनी त्याची आई सांगत होती.\n\n नितीन गेल्यानंतर तीन वर्षांनी आगे कुटुंबात एका बाळाचा जन्म झाला. या बाळाचं नाव नितीन ठेवलं आहे. हा नवा नितीन आगे कुटुंबात आनंद घेऊन आला आहे. \n\nआज राजू आगे यांचं वय 55च्या आसपास असेल. मी त्यांना विचारलं हेच नाव का ठेवलंत? त्यावर म्हणाले- 'अजूनही हरायचं नाही. एक नितीन गेला म्हणून काय झालं, दुसरा नितीन उभा राहील. आम्ही विटाळ, अन्यायाविरोधात स्वाभिमानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय.\"\n\nनितीन आगेच्या मृत्यूनंतर कुटुंबात आलेल्या नवीन सदस्याचं नाव नितीन ठेवण्यात आलं.\n\nपण राजू आगे यांच्या या लढण्याच्या ताकदीला परवाच्या निकालाने धक्का दिला आहे असं मला वाटतं. म्हणून मी अस्वस्थ आहे. आपला पोटचा मुलगा गेल्यावर धक्का पचवूनही कधी ना कधी न्याय मिळेल या आशेवर नितीनच्या आई-वडीलांनी जोडे झिजवले आहेत. आगे कुटुंब आता दुसऱ्यांदा यंत्रणेचा बळी ठरलं.\n\nमी अभ्यास केलेल्या 20 केसेसमधला समान धागा हाच आहे की- केस उभी राहात नाही तेव्हा फाईल बंद करुन टाकली जाते. आणि दुसरीकडे गुन्हाच्या तीव्रतेनुसार केस उभीच राहात नाही. \n\nनितीनच्या बाबतीत तेच झालं. सरकारी यंत्रणा पाठिशी असताना केस कशी हरू शकतं? हे सरकारी वकिलांचं अपयश आहे. प्रयत्न कमी पडले याचं मला दु:ख वाटत वाटतंय.\n\nएका दलिताची हत्या असो की शंभर दलितांची हत्या असो, समाजात याविषयी अनास्था आहे. अॅट्रोसिटीची केस केल्यावर अख्खं गाव दलित कुटुंबाच्या विरोधात जातं. असलेले जुने संबंध नाहीसे होतात. \n\nगावात काम मिळत नाही, रोजगार मिळत नाही. तरीही न्यायव्यवस्थेवरचा विश्वास म्हणून कित्येक आई-वडील रक्ताचं पाणी करतात. कारण मी पाहिलेल्या बहुतांश केसेसमध्ये दलित तरुण-तरुणींचेच बळी गेले आहेत.\n\nमहाराष्ट्रात जातीभेदाविरोधात लढण्याची परंपरा मोठी आहे. जातीच्या पलीकडे माणसाला माणूस म्हणून पाहण्याच्या जाणीवा अजूनही जिवंत आहेत. \n\nम्हणूनच फक्त एक करू या. उठून प्रश्न विचारू या. नितीन आगेच्या आई-वडिलांच्या जागी उभं राहून विचारा.. माझ्या मुलाला कोणी मारलं? तुम्ही स्वत:ला, व्यवस्थेला, यंत्रणेला पुन्हा एकदा विचारून पाहा- ...मग नितीन आगेची हत्या कोणी केली?\n\nता.क : जुलै 2016 पर्यंत अट्रोसिटीच्या 1027 केसेस नोंदवल्या गेल्या. त्यातील फक्त 14 केसेसमध्ये आरोपींना शिक्षा झाली. एकंदरीत शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प म्हणजेच 3 ते 4 टक्के आहे. \n\n2013च्या तुलनेत 2015मध्ये..."} {"inputs":"...सून सराव केलाच. इतकंच नाही तर 21 वर्षांच्या सिंधूला अनेक महिने तिचा मोबाईलही देण्यात आला नाही. आईसक्रीम खाण्यासारखे छोटे-छोटे आनंदीही तिच्यापासून लांब होते. \n\nतुमच्यापैकी अनेकांना तो व्हायरल व्हिडियो आठवत असेल ज्यात रियो ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावल्यानंतर सिंधू आईसक्रीम खात होती. \n\n\"मी केवळ ऑलिम्पिक पदक जिंकले नव्हते तर गोपी सरांकडून आईसक्रीम खाण्याचा आपला हक्कही जिंकले होते,\" सिंधू खिदळून सांगत होती. \n\nसिंधू आणि तिचे प्रशिक्षक गोपीचंद यांचं नातंही खास आहे. \n\n\"मी दहा वर्षांची असताना गोपी सरांसोबत स... उर्वरित लेख लिहा:","targets":"च. पण एक व्यक्ती म्हणूनही तिला तिच्या पात्रतेवर पूर्ण विश्वास आहे. तिच्या खांद्यावर असलेल्या अपेक्षांच्या ओझ्याची तिला पूर्ण कल्पना आहे. मात्र, असं असूनदेखील ती तिच्या खेळाचा पूर्ण आनंद उपभोगते. \n\nसरावाचं शेड्युल, जगभरात खेळण्यासाठी जाणं-येणं, बिजनेस, जाहिराती.... एका 24 वर्षांच्या मुलीसाठी हे ओझं तर नाही?\n\nमात्र, गेमप्रमाणेच तिच्या विचारातही स्पष्टता आहे. ती म्हणते, \"मी हे सगळं खूप एन्जॉय करते. लोकं विचारतात की तुझं पर्सनल लाईफ तर उरतच नसेल. पण माझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ आहे. मी याचा पुरेपूर आनंद घेतला पाहिजे. कारण तुम्ही कायमच लाईमलाईटमध्ये असाल, असं गरजेचं नाही. मी आयुष्यात काही मिस करतेय, असं मला कधीच वाटलं नाही. बॅडमिंटन माझी पॅशन आहे.\"\n\nतर अशा आनंद आणि उत्साहाने ओतप्रोत सिंधुच्या यशाचा मंत्र काय? ती म्हणते, \"काहीही झालं तरी स्वतःवर विश्वास ठेवा. हीच माझी ताकद आहे. कारण तुम्ही इतर कुणासाठी नाही तर स्वतःसाठी खेळत असता. स्वतःला सांगा की मी काहीही करू शकतो.\"\n\nतुम्हाला वाटत असेल की जग्गजेत्ती असण्याचा अर्थ अखंड मेहनत आणि थोडा कंटाळा तर सिंधू इथेही सगळ्यांचा चुकीचं ठरवते. \n\n'नेल पॉलिश कुठून घेतलंस?'\n\nखेळासोबतच ती फॅशन आईकॉनही बनत आहे. आपल्या पर्सनॅलिटीच्या या पैलुविषयी सांगताना ती एखाद्या अल्लड मुलीप्रमाणे खिदळत सांगते, \"मला चांगले कपडे घालणं, नटणं-मुरडणं आवडतं.\" तिच्या नखांवर लावलेलं नेलपेंट याला दुजोरा देत होतं. \n\nपी. व्ही. सिंधू\n\nतिच्याशी बोलताना एकवेळ तर मला वाटलं की हे नेलपॉलिश कुठून घेतलं हे विचारावं. \n\nपण, स्वतःला आवरलं. सिंधू पुढे सांगत होती, \"बिलबोर्डवर, जाहिरातींमध्ये स्वतःला बघणं छान वाटतं.\"\n\nबॅटमिंटनव्यतिरिक्त तिला संगीत ऐकायलाही खूप आवडतं. आपल्या भाच्यासोबत खेळणं तिच्यासाठी सर्वांत मोठा स्ट्रेस बर्स्टर आहे.\n\n'बिर्याणीची फॅन'\n\nआणि हैदराबादची असल्यामुळे ती हैदराबादी बिर्याणीची फॅन आहे. \n\nखादाडी, फॅशन आणि कुटुंब हे सगळं तर आहेच. पण सध्या तिनं टोकियो ऑलिम्पिक 2020वर लक्ष केंद्रित केलं आहे. ऑलिम्पिक मेडल (दुसऱ्यांदा) जिंकणं तिचं स्वप्न आहे. यावेळी सिंधुला गोल्ड हवं आहे. भारताची पहिली महिला ऑलिम्पिक गोल्ड विजेती. \n\nअशाप्रकारे सिंधुशी रंगलेल्या गप्पा संपत आल्या. शेवटी सिंधू तिची ट्रेडमार्क स्माईल देत म्हणाली, \"लोकांना माझ्यापासून प्रेरणा मिळते, हे बघून आनंद वाटतो. अनेकांना बॅडमिंटनमध्ये करियर करायचं..."} {"inputs":"...सून. तो जेव्हा लंडनहून परत आला तेव्हा ययाती हे त्याचं नाटक मुंबईत सादर केलं होतं. मी प्रेक्षकांमध्ये बसून भारावून गेलो. त्यानंतर तरुण, लाघवी अशा पद्धतीने त्याची ओळख मुंबईच्या नाट्यविश्वात करून देण्यात आली होती. तेव्हापासून ते अगदी मागच्या महिन्यात मी त्याला भेटायला बंगळुरूला गेलो होतो. अगदी तेव्हापर्यंत तो मला आठवतो.\" \n\n\"माझ्या आयुष्याला महत्त्वाचा टप्पा म्हणजे हयवदन नाटक. त्यात मी आणि अमरीश पुरींनी अभिनय केला होता. त्या नाटकाच्या निमित्ताने त्याच्याशी अनेकदा गप्पा आणि चर्चा करायची संधी मला मिळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी त्यांच्या आयुष्यात एक दुसरी स्त्री आली आहे. त्यांनी हा डायलॉग अशा पद्धतीने म्हटला की लोकांना तेही अपील झालं. जर नवऱ्याचं न ऐकता बायको बाहेर पडत असेल तर त्याला दुसरी स्त्री आवडेलच असं अनेक स्त्रियांचं मत झालं. \n\nतसंच हा चित्रपट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये करायचं ठरलं. त्यामुळे मराठी आणि हिंदी बोलणारा नायक हवा असा आग्रह विजय तेंडुलकरांनी धरला. तेव्हा कर्नाडांचं नाव समोर आल्याची आठवणही जब्बार पटेलांनी सांगितली.\n\nसाहित्य, नाटक, चित्रपट अशा अनेक क्षेत्रात काम करण्याबरोबरच राजकीय विषयावरही त्यांनी अगदी ठळकपणे मांडली. त्यावरून अनेकदा ते वादातही अडकले. याविषयी बोलताना उमा कुलकर्णी म्हणतात, \"विविध क्षेत्रात त्यांनी काम केल्यामुळे ते कोणत्याही अभिनिवेशात ते अडकले नव्हते. त्यांची काही मतं टोकाची होते. काही वेळा त्यावरून वाद व्हायचे. पण 'माणूस सरळ' असं त्यांच्याविषयी सगळे म्हणायचे. वैचारिक वाद घालण्यात ते अजिबात कमी पडायचे नाहीत. मध्यंतरी लोक त्यांना अर्बन नक्षल म्हणाले तेव्हा त्यांची तब्येतही ठीक नव्हती. तरी ते त्यांच्या विधानांवर ते ठाम होते.\"\n\nप्रसिद्धी तुझ्यामागे धावत येईल\n\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णीही कर्नांडांच्या आठवणी सांगतात, \"माझं संपूर्ण करिअर घडवण्यात गिरीश अंकलचा खूप मोठा वाटा आहे. चेलुई हा माझा पहिला चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामुळेच मला पुढचे अनेक चित्रपट मिळाले. बरं या चित्रपटात काम देतानाही त्यांनी मला तू माझ्या चित्रपटात काम करशील का असं चक्क विचारलं होतं. तेव्हा मी भोळसटासारखं सांगितलं माझी परीक्षा आहे, तेव्हा त्यांनी माझ्या मुख्याध्यापकांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राची प्रत मी ठेवायला हवी होती अशी रुखरूख मला कायम लागून राहील.\"\n\n\"या चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी एकदा तिथे पत्रकारांना आणि फोटोग्राफर्सला बोलावलं होतं. त्यांच्यासोबत जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा सीन सुरू असतानाच ते वारंवार फोटोची मागणी करू लागले. तेव्हा मी जरा गोंधळून गेले. त्यावेळी गिरीश अंकलने मला सांगितलं की तू तुझ्या कामावर लक्ष दे. प्रसिद्धी आणि ग्लॅमरकडे लक्ष देऊ नको. तुझं काम चांगलं असेल तर प्रसिद्धी आणि ग्लॅमर तुझ्यामागे धावत येईल. आपण त्यांना लंचची वेळ दिली आहे. तेव्हा हवे तितके फोटो दे. फोटो मागणं त्यांचं कामच आहे. शुटिंग सुरू आहे असं त्यांना सांग,\" सोनाली कर्नाडांच्या आठवणीत हरवते.\n\nहेही..."} {"inputs":"...सूनच तयारी करत होतो. मनात प्रचंड धडधड. निळूभाऊंना भेटायची कमालीची आस. अभिनयामुळे मी जसा प्रभावित होतो तशाच त्यांच्या माणूसपणाच्या अनेक गोष्टींनी मी आकर्षित होतो. \n\nराष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातून लिहिलेली आणि केलेली वगनाट्य, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन अशी बहुविध कामं मला त्यांच्याजवळ जायला उत्सुक करत होती.\n\n'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू मला खूप जवळचा वाटत होता. काँग्रेसच्या उथळ राजकारणावर हा माणूस घाला घालतो आहे अशी प्रामाणिक भावना माझी होती. हे सर्व माझ्या मनात उचंबळून येत ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा हा निळूभाऊंचा स्वभाव त्यांना माणूस म्हणून मोठा करणारा होता.\n\nनिळू फुले आणि डॉक्टर लागू ही जोडगोळी महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. त्या दोघांना पाहिले की मला 'शेजारी' चित्रपटाची आठवण होई. त्यातील हिंदू-मुसलमान मित्र जसे घट्ट छंदिष्ट होते तसेच हे दोघेही होते. \n\nडॉक्टर लागू आणि निळूभाऊंची पार्श्वभूमी वेगळी आणि अभिनयाची शैलीही निराळी. डॉक्टर शास्त्रीय पद्धतीनं अभिनयाचा विचार करणारे तर निळूभाऊ नैसर्गिक पद्धतीनं भूमिकेला भिडणारे! डॉक्टरांचा प्रेक्षक वर्ग शहरी होता तर निळूभाऊंचा ग्रामीण! \n\nदौऱ्याला निघालेली गाडी एखाद्या धाब्यावर थांबली की याचं प्रत्यंतर येई. त्या काळात मोबाईलचा सुळसुळाट नव्हता. तरीही अर्ध्या तासामध्ये सुमारे दोनशे माणसं निळूभाऊंच्या आजूबाजूला धाब्यावर जमत. तेवढ्या वेळात कुठून कॅमेरा आणत कोण जाणे. पण फोटो निघत. \n\nनिळू फुले आणि वर्षा उसगावकर 'मालमसाला' सिनेमाच्या पत्रकार परिषदेत.\n\nअनेकदा निळूभाऊ विशिष्ट घरामध्ये जेवायला गाडी थांबवत. मग तिथे राजकीय गप्पांचा फड बसे. मिश्किल आणि थेट घणाघाती बोलण्याच्या जोडीला मद्यपान आणि मांसाहार. \n\nनिळूभाऊंच्या बोलण्यात त्यावेळेस गौतम बुद्धाविषयी आणि बुद्ध धर्माविषयी अनेक गोष्टी येत. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था त्यांना अस्वस्थ करे. इतकी की आपणही बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असे ते म्हणत. हा दृष्टिकोन मला नवा होता. \n\nत्यांच्याशी चर्चा म्हणजे शिबिरच...\n\nनिळूभाऊंनी मला अनेक पुस्तकं भेट दिली. अनेक विषयांवर त्यांनी मला ठणकावलं आणि वाचायला उद्युक्त केलं. नाटकाच्या प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चा हे खरं तर माझ्यासाठी शिबीर झालं. अचंबित होऊन ऐकणार्‍या आम्हा सगळ्यांचा तो अभ्यास वर्ग असे.\n\nमी आजही आणखी एका आठवणीनं थक्क होतो. त्या काळात पुण्यामध्ये नाटकाची बस झोपून जायला उपयुक्त अशी नव्हती. कलाकारमंडळी बसमधील बाकड्यांवरच आडवी व्हायची. डॉक्टर लागू त्यांची गादीची वळकटी आणायचे. तर निळूभाऊ मधल्या पट्ट्यात नाटकातल्या गादीवर झोपायचे. \n\nरात्री-अपरात्री गाडी थांबली की लोक काळजीपूर्वक बाकड्यांवर पाय ठेवत आणि कसरत करत गाढ झोपलेल्या निळूभाऊ आणि डॉक्टरांना ओलांडून जात. हे दृश्य मला गलबलून टाके.\n\nआपल्या साऱ्या व्यवस्थांचा राग येई. पण या दोघांचा थोरपणा हा की त्यांनी याविषयी एका शब्दानंही वाच्यता केली नाही. ठिकठिकाणी प्रचंड उकाडा असून कधी एसीची मागणी केली नाही की कुलरची!..."} {"inputs":"...सूळ लोकसभा खासदार आहेत.\n\nनवनीत राणा या राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार आहेत. पक्षाचं चिन्ह मागे नसल्याचा फटका राणा यांना बसू शकतो. \n\nहिंगोलीत शिवसेनेचे हेमंत पाटील आणि काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्यात लढत आहे. वंचित आघाडीचे मोहन राठोड शर्यतीत आहेत. \n\nनांदेडमध्ये अशोक चव्हाणांचं भवितव्य पणाला \n\nनांदेडमध्ये महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं भवितव्य पणाला लागलं आहे. \n\n2009 च्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी 'अशोकपर्व' नावाच्या पुरवणीसाठी पेड न्यूज देऊन त्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्यात लढत आहे. \n\n2009 साली बीड लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांना भाजपाचे लोकसभेतील उपनेते होण्याची संधी मिळाली होती.\n\n2014 साली झालेल्या निवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे मोठ्या फरकाने विजयी झाले होते. या निवडणुकीमध्ये त्यांना 6 लाख 35 हजार 995 मते मिळाली होती. मात्र केंद्रामध्ये नवे सरकार आल्यानंतर काही दिवसांमध्येच त्यांचं अपघाती निधन झालं.\n\nपंकजा आणि प्रीतम मुंडे\n\n2014 साली झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या प्रीतम मुंडे यांना भाजपाची उमेदवारी मिळाली. प्रीतम यांना 9 लाख 22 हजार 416 मते मिळाली आणि त्यांनी एक विक्रमच प्रस्थापित केला.\n\nप्रीतम यांच्याविरोधात लोकसभेत अनुपस्थिती आणि खासदार निधीचा पूर्ण वापर न केल्याचा मुद्दा आता विरोधकांनी उपस्थित केला आहे.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसने बीडमध्ये उमेदवारी दिलेले बजरंग सोनवणे राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष आहेत. सोनवणे आणि त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.\n\nबीड जिल्ह्याचा रेल्वेचा प्रश्न प्रत्येक निवडणुकीत अजेंड्यावर असतो. यंदाही तो मुद्दा आहेच.\n\nउस्मानाबादेत नव्या मानकऱ्यांमध्ये मुकाबला \n\nउस्मानाबादमध्ये शिवसेनेकडून उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. रवींद्र गायकवाड यांनी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानंतर त्यांचं नाव देशभर चर्चेत आलं होतं. त्यांच्याऐवजी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे राणा जगजीत सिंह पाटील यांचं आव्हान आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2004 पर्यंत राखीव होता. 2009मध्ये तेथून राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. पद्मसिंह पाटील निवडून आले होते. त्यानंतर 2014मध्ये शिवसेनेच्या रवींद्र गायकवाड यांनी तेथून विजय मिळवला होता.\n\nलातूरमध्ये विद्यमान खासदार डॉ. सुनील गायकवाड यांना मात्र भाजपनं तिकीट नाकारलं आहे. त्यांच्याऐवजी भाजपनं लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य सुधाकर शृंगारे यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. काँग्रेसतर्फे मच्छिंद्र कामत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. \n\nलातूरमध्ये सुधाकर श्रृंगारेंसमोर मच्छिंद्र कामतांचं आव्हान \n\nलातूर जिल्ह्यातील सुधाकर शृंगारे कंत्राटदार आहेत. त्यांचं शिक्षण 12वी पर्यंत झालं आहे. त्यानंतर त्यांनी बीएससीचं शिक्षण मध्येच सोडून ते मुंबईला गेले. काही कालावधीनंतर त्यांनी लातूरला परत येत..."} {"inputs":"...से अधिकाऱ्यांना आढळले आहेत. त्यावरून असा अंदाज बांधण्यात येत आहे की हा कळप खांबांच्या कडेने चालत गेला आणि जिथे त्यांना जागा मिळाली तिथून त्यांनी खांब ओलांडून धबधब्याचं टोक गाठलं. \n\nहत्तींचा कळप\n\nनॅशनल पार्क, वाईल्डलाईफ अँड प्लँट कॉन्झर्व्हेशन विभागाने (DNP) दिलेल्या माहितीनुसार हत्तींचा हा कळप कदाचित वर्षातून एकदाच येणाऱ्या एका विशिष्ट वनस्पतीच्या शोधात स्वतःचा जीव धोक्यात टाकून धबधब्याच्या टोकावर गेला असणार. दुसरी शक्यता अशीही आहे की माणसाचा संपर्क टाळण्यासाठी म्हणून हा कळप नेहमीच्या रस्त्याने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"विश्वास वनअधिकाऱ्यांना वाटतो. \n\nनूंतो यांच्या म्हणण्यानुसार परिसरातून जे काही रिपोर्ट्स मिळाले आहेत त्यावरून असं दिसतं की या कळपातले इतरही काही हत्ती याच परिसरात असावेत आणि वाचवण्यात आलेले दोन्ही हत्ती लवकरच त्यांचा शोध घेतील. मात्र, समजा असं झालं नाही तर या दोन हत्तींना दुसरा कुठला तरी कळप आपल्यात सामावून घेईल. बचावलेल्या हत्तींवर करण्यात आलेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की त्यांना जेव्हा पुन्हा जंगलात सोडण्यात आलं तेव्हा इतर हत्तींनी त्यांना आपल्या कळपात सामावून घेतलं.\n\nनूंतो म्हणतात, \"ते जगू शकतात. ते जुळवून घेऊ शकतात. इतकंच नाही तर कदाचित कुटुंब वाढवण्यासाठी ही मादी दुसऱ्या नर हत्तीशी संबंधही ठेवू शकते.\"\n\n'जंगलही नाही सुरक्षित'\n\nहत्तींविषयी माणसाला कायमच आकर्षण राहिलं आहे. गेली हजारो वर्षं माणसाने हत्तींशी मैत्री केलेली आहे. त्यांचा आकार मोठा असला तरी सामान्यपणे हत्ती हा शांत, माणसाप्रमाणेच कुटुंबात राहणारा, मौजमजा करणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. इतकंच नाही तर माणसासारखंच त्यालाही दुःख होतं आणि म्हणूनच खाओ याईसारख्या दुर्घटनेविषयी सहानुभूती व्यक्त होणं, स्वाभाविक आहे. \n\nहती\n\nडॉ. डेल म्हणतात हत्तींमध्ये माणसासारखे गुण असले तरी त्याचा हत्तींना उपयोग होत नाही. \n\n\"मनुष्य प्राणी काही गोष्टींमध्ये निपुण आहे. जगण्यासाठी ज्या गोष्टी आपल्याला मदत करतात त्या प्राण्यांनाही मदत करतीलच असं नाही आणि म्हणूनच प्रत्येक गोष्टीकडे मानवी चष्म्यातून बघून इतर प्राण्यांना समजून घेता येत नाही आणि त्यांना जगण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी कशाची गरज आहे, हेही जाणून घेता येत नाही.\"\n\nया हत्तींनी काय विचार करून अशी कृती केली असावी, याचा भावना बाजूला ठेवून शांत चित्ताने विचार करावा लागेल. त्यातूनच शास्त्रज्ञांना अशा प्रकारच्या दुर्घटना रोखण्यासाठीचे पर्याय शोधून काढता येतील.\n\nडॉ. प्लॉटनिक म्हणतात, अशा प्रकारच्या घटना दुर्मिळ असल्या तरी यातून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की हत्तींसारख्या भव्य प्राण्यांसाठीसुद्धा 'जंगल सुरक्षित ठिकाण नाही.'\n\nया कळपातल्या हत्तींचे मृतदेह एकत्र करून त्यांचा अभ्यास करण्यात येईल. त्यानंतर या अभयारण्यातच त्यांचे मृतदेह पुरण्यात येतील. \n\nनूंतो म्हणतात, \"वनअधिकाऱ्यांसाठी ही खूप दुःखद घटना आहे. असं पुन्हा कधीच घडू नये, अशी त्यांची इच्छा आहे. थायलंडच्या लोकांसाठीदेखील हा खूपच भावनिक क्षण आहे.\"\n\nहे वाचलंत का?..."} {"inputs":"...सेनेची काम करण्याची एक पद्धत आहे. एखादी गोष्ट हाती घेतल्यानंतर ठोसपणानं ती राबवायची. भाजपसोबतच्या कालखंडात शिवसेनेला मोठी किंमत मोजावी लागली. शिवसेनेला गप्प कसं ठेवता येईल, थांबवता कसं येईल, ही भूमिका भाजपनं घेतली. त्यामुळे शिवसेनेस मानणारा वर्ग बाजूला झाला. शिवसेनेला मानणारा वर्ग अस्वस्थ होता.\n\n\"दुसरी गोष्ट, गेल्या 5 वर्षांत राज्यात भाजपचंच सरकार आहे, अशीच स्थिती राज्यातल्या जनतेनं पाहिली. याच्याधाची युतीचं सरकार होते. 1995ला मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. त्यात हे असं वातावरण कधी नव्हतं. \n\nयाचं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सेल्सिअसपर्यंत मर्यादित ठेवणं, अजूनही शक्य असल्याचं यात म्हटल्याने आशा टिकून आहे. उद्दिष्ट प्रत्यक्षात उतरवण्यासाठी इथे कटोविसमध्ये आपण सर्वांनी एकत्र येऊन रचनात्मक काम केलं पाहिजे.\"\n\nविशेष म्हणजे हे काम इतकं महत्त्वाचं आहे की काहींनी परिषद सुरू होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे रविवारीच बैठका सुरू केल्या. \n\nसर डेव्हिड अॅटेनबरो का लावली हजेरी?\n\nया बैठकीला प्रसिद्ध निसर्गवादी आणि निसर्गविषयक कार्यक्रमाचे सादरकर्ते सर डेव्हिड अॅटेनबरो हेदेखील उपस्थित आहेत. या परिषदेत त्यांनी जनसामान्यांचा आवाज म्हणून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे, यात काहीच आश्चर्य नाही. मात्र ते गरजेचं आहे.\"\n\nसध्या या नियमावलीची शेकडो पानं आहे. ज्यात वादग्रस्त मुद्दे दर्शवणारे हजारो कंस आहेत.\n\nकार्बन उत्सर्जन कमी करण्याविषयी काय?\n\nपॅरिस करारानुसार कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणती पावलं उचलायची, हे प्रत्येक राष्ट्राने स्वतः ठरवायचं आहे. बदललेली मानसिकता आणि विज्ञानाची तातडीची निकड कार्यवाही करण्यास भाग पाडेल, असं काही निरीक्षकांना वाटतं. \n\nहवामान बदलामुळे पृथ्वीवर राहणं दिवसेंदिवस कठीण होणार आहे.\n\nWWF या मोहिमेचे फर्नांडो कार्व्हालो म्हणतात, \"या CPO24 परिषदेत वेगवेगळी राष्ट्रं 2020 पर्यंत आपण काय करणार आहोत, याचे जाहीरनामे प्रसिद्ध करतील, अशी आम्हाला आशा आहे. ही अत्यंत महत्त्वाची चळवळ आहे.\"\n\n\"हे घडण्यासाठी दोन वर्षांचा काळ खूपच कमी आहे. त्यामुळे सर्वच राष्ट्रांना भराभर पावलं उचलावी लागतील.\"\n\nसंयुक्त राष्ट्रांच्या प्रक्रियेचा वेग मंद का?\n\nकूर्मगतीवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः त्या आंदोलकांनी ज्यांना वाटतं की राजकारण्यांना अजूनही वाढत्या तापमानाच्या धोक्याची तीव्रता कळलेली नाही. \n\nहवामानाच्या मुद्द्यांवर मूलभूत बदलाचा आग्रह धरणारी सामाजिक चळवळ Extinction Rebellionचे प्रवक्ते म्हणतात, \"आपल्या नागरिकांचं रक्षण करण्यात जगभरातील सर्वच सरकारं पूर्णपणे अपयशी ठरली आहेत.\"\n\n\"उलट त्यांनी तात्काळ नफा आणि मोठे उद्योगच जोपासले आहेत. हे बदलायला हवं. COP24मध्ये पॅरिस करारातील तांत्रिक नियमावली तयार करणं, यावर भर असायला नको तर सरकारांनी अधिक व्यापक मुद्द्याकडे डोळेझाक करू नये, असं आम्हाला वाटतं. त्यासाठी पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत.\"\n\nमात्र जगाला भेडसावत असलेल्या सर्वाधिक जटील समस्येचा सामना करण्याच्या कामी प्रगती होत असल्याचं संयुक्त राष्ट्रांच्या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांचं म्हणणं आहे. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या विकास कार्यक्रमाच्या प्रमुख अॅकीम स्टेनर सांगतात, \"प्रतिनिधी आणि इतरांनी अत्यंत मेहनतीने केलेल्या प्रयत्नांमुळे प्रत्यक्ष बदल होत असल्याचं तुम्ही मान्य केलं पाहिजे.\"\n\n\"आज 300 अब्ज डॉलरची अक्षय ऊर्जा अर्थव्यवस्था कार्यरत आहे. हे काही छोटं काम नाही. हवामानासंबंधीच्या वाटाघाटीतल्या चिवट प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही ऊर्जा क्रांती आहे.\"\n\nपैशांची भूमिका किती महत्त्वाची?\n\nपुढच्या वाटचालीसाठी निधी संकलनाच्या मुद्द्यावर प्रगती महत्त्वाची असल्याचं अनेक..."} {"inputs":"...सोटी पाहणारा हा फॉरमॅट आहे. वनडे आणि ट्वेन्टी-20मध्ये खोऱ्याने धावा करणाऱ्या रोहितला जिवंत खेळपट्यांवर म्हणजेच चेंडू मोठ्या प्रमाणावर स्विंग होणाऱ्या खेळपट्यांवर खेळताना अडचण जाणवते. अनेकदा चांगल्या सुरुवातीनंतर रोहित संयम गमावल्यामुळे आऊट झाला आहे. \n\nरोहित शर्माला संयमाने खेळावं लागेल\n\nटीम इंडियाच्या बदलत्या धोरणाचाही रोहितला फटका बसला. सहाव्या स्थानावर अष्टपैलू खेळाडू खेळवण्याचा तसंच पाच गोलंदाजांसह खेळण्याच्या निर्णयामुळे रोहितच्या संधी धूसर होत गेल्या. हार्दिक पंड्याने अष्टपैलू खेळाच्या बळाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"क अगरवाल हा एकमेव खेळाडू उरला. नव्या खेळाडूला घेण्याऐवजी निवडसमितीने रोहितला सलामीवीर म्हणून संधी द्यायचं ठरवलं आहे. \n\nरोहित प्रशिक्षक रवी शर्मा यांच्याबरोबर\n\nस्फोटक फलंदाजीसाठी प्रसिद्ध वीरेंद्र सेहवागने टेस्टची सुरुवात सहाव्या क्रमाकांवर केली. पदार्पणाच्या लढतीत सेहवागने शतकी खेळी साकारली. सेहवाग असताना, राहुल द्रविड-सचिन तेंडुलकर-व्हीव्हीएस लक्ष्मण-सौरव गांगुली हे फॅब फोर खेळत होते. त्यामुळे यांच्यापैकी कोणालाही वगळण्याचा विषयच नव्हता. त्यावेळी टीम इंडियाने सातव्याच सामन्यात सेहवागला सलामीला पाठवलं. टूक टूक खेळाच्या शैलीसाठी टेस्ट मॅचेस प्रसिद्ध होत्या. सेहवागने टेस्ट ओपनर या भूमिकेला नवा आयाम दिला. पुढे जे घडलं तो इतिहास सर्वश्रुत आहे. सेहवाग पॅटर्न रोहितच्या बाबतीत यशस्वी ठरेल असा टीम इंडियाला विश्वास आहे. \n\nराहुल, धवन, शॉ हे पुढच्या मालिकेवेळी सलामीवीराच्या जागेसाठी दावेदार असतील. अयशस्वी झाल्यास रोहितच्या जागेसाठी बरेच पर्याय आहेत. रोहित यशस्वी झाला तर टीम इंडियाचं भलं होऊ शकतं. वनडेत रोहित मॅरेथॉन खेळींसाठी प्रसिद्ध आहे. तशा स्वरुपाच्या खेळी तो टेस्टमध्ये करू लागला तर टीम इंडियाचा फायदाच आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेचं आव्हान सोपं नाही. \n\nरोहितची आकडेवारी\n\nटेस्ट रन्सची आकडेवारी\n\nविशाखपट्टणम कसोटीत रोहितने सगळं कौशल्य सिद्ध करत दोन्ही डावात शतकी खेळी साकारली. रोहितने मॅरेथॉन खेळींदरम्यान अनेक विक्रम रचले. शिस्तबद्ध माऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या कागिसो रबाडा आणि व्हरनॉन फिलँडर या जोडगोळीच्या चेंडूंना योग्य सन्मान दिल्यानंतर रोहितने डेन पीट, केशव महाराज आणि सेनुरान मुथूसॅमी यांचा समाचार घेत रोहितने शानदार शतक साकारलं. \n\nरोहित शर्मा विशाखापट्टणम कसोटीत शतक झळकावल्यानंतर\n\n-विशेषज्ञ ओपनर म्हणून खेळतानाच्या पहिल्याच कसोटीत दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित टेस्टच्या इतिहासामधला पहिलाच खेळाडू ठरला. \n\n-टेस्टच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित केवळ दुसरा भारतीय ओपनर. याआधी लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांनी तीनवेळा दोन्ही डावात शतक झळकावण्याची किमया केली होती. \n\n- टेस्टच्या दोन्ही डावात शतक झळकावणारा रोहित केवळ सहावा भारतीय बॅट्समन आहे. विजय हजारे, सुनील गावस्कर, राहुल द्रविड, विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्या पंक्तीत आता रोहितचंही नाव. \n\nरोहित शर्मा दुसऱ्या शतकानंतर\n\n-एका कसोटीत सर्वाधिक षटकार (13) मारण्याचा विक्रम..."} {"inputs":"...सोडण्यास तयार होत नाहीत. त्यात पुनर्विकास करताना परवानग्यांची प्रक्रियाही प्रचंड किचकट असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे. \n\nमालकाची परवानगी, म्हाडाची परवानगी इत्यादी गोष्टींना कंटाळलेले काळाचौकीतील रहिवाशी जितेंद्र ढेबे सांगतात, \"धोकादायक जुन्या इमारती, जीर्ण झालेल्या चाळी स्वत: म्हाडाने ताब्यात घेऊन स्वत:च विकसित कराव्यात. 51 टक्के रहिवाशांची संमती घेऊन विकासक म्हणून म्हाडानेच पुढे यावं. त्यासाठी सरकारने म्हाडाला अधिकार द्यावेत.\"\n\nजुन्या किंवा मोडकळीस आलेल्या अनेक इमारती मालकांच्या परवानगी न मिळा... उर्वरित लेख लिहा:","targets":"शिवराम चाळीतील रहिवाशी आहेत. ते सांगतात, \"आमची इमारत 100 वर्षं जुनी आहे. आतापर्यंत चारवेळा दुरुस्ती केलीय. इमारतीच्या पुनर्विकासाची गरज आहे. मात्र पगडी पद्धतीतली इमारत असल्याने मिळणारा फायदा बंद होऊ नये म्हणून मालकाकडून परवानगी मिळत नाहीय. त्यात इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नसल्याने म्हाडाकडूनही गंभीर दखल घेतली जात नाही.\"\n\nप्रा. अमित भिडेही या मुद्द्याला दुजोरा देतात. त्या म्हणतात, \"घरमालक आणि भाडेकरू यांच्यातील वादातही अनेकदा इमारती सापडतात. अनेकदा भाडं वेळेवर दिलेलं नसल्याने मेंटेनन्सचं काम नीट होत नाही. शिवाय, मालक किंवा जमीन मालकाला त्या जागेवर नवीन काही करायचं असतं म्हणून पुनर्विकास केला जात नाही. त्यामुळे इमारती नाजूक होतात किंवा असुरक्षित होतात.\"\n\nत्यामुळे मालकांबाबतही सरकारी यंत्रणांनी गांभिर्याने लक्ष द्यायला हवं, असं डॉ. अमिता भिडे यांनी सांगितलं.\n\n8. इमारतींची दुरुस्ती\n\nअनेक इमारती दुरुस्त करण्याऐवजी पाडण्याकडे अनेकांचा कल दिसतो. म्हाडा किंवा महापालिकांकडूनही इमारत रिकामी करण्याचे आदेश दिले जातात आणि पाडण्याकडेच कल दिसतो.\n\nयावर बोलताना डॉ. अमिता भिडे म्हणतात, \"इमारत जुनी झाली की पाडायची आणि मग त्यांना जास्त एफएसआय द्यायचा, हेच आपण करतो. पण दुरुस्ती नावाचा प्रकार धोरणांमध्ये आणू शकतो का, याचाही विचार करायला हवा. याने नक्कीच इमारती दुर्घटना होण्यापासून वाचवू शकतो.\"\n\n9. पारदर्शक आणि विश्वासार्ह सर्वेक्षण\n\nगृहनिर्माण विभागाने इमारतींच्या मालकांवर जरब बसवला पाहिजे, अशी मागणी करत जितेंद्र ढेबे पुढे सांगतात, \"म्हाडानं मनावर घेतलं तर मुंबईत एकही इमारत पडू शकत नाही. योग्य सर्वेक्षण करून, लोकांकडून इमारतींच्या तक्रारी मागवून त्यावर कारवाई म्हाडाने केली, तर नक्कीच 100 टक्के चांगला परिणाम दिसेल.\"\n\n\"सर्वेक्षण केलं पाहिजे. मात्र, त्यात म्हाडासारख्या यंत्रणांचा सहभाग नसावा. सरकारचे प्रतिनिधी असावेत. मात्र स्वतंत्ररीत्या आणि पारदर्शीपणे सर्वेक्षणाची गरज आहे,\" असं मत डॉ. भिडे यांनी व्यक्त केलं. तसंच, स्ट्रक्चरल ऑडिटची प्रक्रिया जितकी पारदर्शक होईल, तितक्या या प्रक्रिया विश्वासार्हही होतील, असेही त्यांनी सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सोनिया गांधींकडे तर कधी नरेंद्र मोदींकडे जातात. ही धरसोड वृती राज ठाकरेंना राजकारणात नेता म्हणून मारक आहे. भूमिकेबाबत सातत्याबाबत राज ठाकरेंची कामगिरी निराशाजनक आहे. केजरीवालांइतकं सातत्य ते दाखवलं नाहीच,\" असं सुनील चावके म्हणतात.\n\nवरिष्ठ पत्रकार महेश सरलष्कर हे राज ठाकरे यांच्या धोरणातील फरक सांगतात. \"लोकसभेत राज ठाकरेंनी मोदी-शाहांवर टीका केली, नंतर विधानसभेतही तशीच टीका केली. मात्र ते आता भाजपच्या जवळ गेलेले आहे. हा धोरणातील फरक,\" असं महेश सरलष्कर सांगतात.\n\nस्थानिक लोकांचे मुद्दे\n\nराज ठाकरे य... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुद्दा सरलष्कर मांडतात.\n\nते म्हणतात, \"राज ठाकरेंकडे सत्ता नसली तरी मनसेनं पक्ष वाढवण्यासाठी, कार्यकर्त्यांना कार्यक्रम देण्यासाठी किती काम केलं पाहिजे, हे एव्हाना लक्षात आलंच आहे. आता तर ते हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळलेत, या भूमिकेला ते महत्त्व देतायत.\" \n\nविश्वासू सहकारी\n\nराज ठाकरे यांच्यासोबत आता दिसणारे सहकारी नवीन दिसतात. पूर्वी शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, वसंत गीते अशी फळी होती. त्यातील बाळा नांदगावकर वगळता जुन्यातलं कुणी फारसं दिसत नाही. \n\nदुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांच्यासोबत पहिल्या दिवसापासूनचे सहकारी आजही सोबत दिसतात. मनिष सिसोदिया, गोपाल राय ही त्यातील प्रामुख्यानं पुढं येणारी नावं. काही मोठी नावं जसं की प्रशांत भूषण, योगेंद्र यादव आणि कुमार विश्वास त्यांच्यापासून दूर गेले.\n\nयाबाबतच सुनील चावके म्हणतात, \"केजरीवालांसोबत जशी टीम आहे, तशी टीम राज ठाकरे राखू शकले नाहीत. योगेंद्र यादव, कुमार विश्वास, शाजिया इल्मी यांसारखी माणसं सोडून गेल्यानंतर केजरीवालांनी गोपाल राय, मनिष सिसोदिया, राघव चढ्ढा, दिलीप पांडे, आतिशी यांसारखी सहकार्यांची टीम बांधली. अशी टीम राज ठाकरेंकडे नाही. सहकारी नेत्यांची पोकळी भरून काढणं राज ठाकरेंना शक्य झालं नाही.\"\n\nया सहकाऱ्यांमुळं समाजात विश्वास निर्माण करण्यात हातभार लागतो, असंही चावके सांगतात.\n\nसंधीचं सोनं\n\nराज ठाकरे यांना राज्याच्या सत्तेत अद्याप वाटेकरू होता आलं नसलं, तरी नाशिक महापालिकेची सत्ता त्यांच्याकडे होती. मात्र तिथंही चमकदार कामगिरी करून दाखवली नसल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.\n\nसुनील चावके हे हाच मुद्दा अरविंद केजरीवालांशी जोडतात. ते म्हणतात, \"राज ठाकरे यांचं टॅलेंट केजरीवालांपेक्षा चांगलं आहे. मात्र, केजरीवालांनी ते टॅलेंट कृतीतून आणण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरेंना तशी संधी मिळाली नाही आणि नाशिक महापालिकेच्या रूपानं जी संधी मिळाली होती, ती घालवली.\"\n\nतर महेश सरलष्कर म्हणतात, \"सत्ताधारी पक्ष म्हणून जे करायचं, ते केजरीवाल करतात. मनसेकडे सत्ता नाही, त्यामुळं ही तुलना होऊ शकत नाही.\"\n\nशेवटी सुनील चावके हे अरविंद केजरीवाल यांच्या राजकीय भानाबद्दलही मत नोंदवतात.\n\n\"2013 पासून मधला वर्षभराचा कालावधी वगळल्यास अरविंद केजरीवाल सातत्यानं सरकारमध्ये आहेत. आपण राजकीयदृष्ट्या कसं वागायला पाहिजे, याचं भान त्यांना आलंय. त्यानुसार ते विचार आणि कृतीमध्ये परीक्षण करत पुढं चालले आहेत,\"..."} {"inputs":"...सोबतच दिंडीतून चालणाऱ्या भीमाबाई पवार आम्हाला एक कहाणी सांगतात. \"श्रीकृष्णाची मुरली रुक्मिणीनं चिडून खाली फेकली. ती जेजुरीत जाऊन पडली, तिचीच झाली मुरळी. त्या मुरळीच्या पायातही चाळ होते. ही कला आहे ना चाळ बांधून, देवाचीच आहे. ह्यो टाळ इठ्ठलाचा, चाळ भगवान श्रीकृष्णाचाय.\" \n\nअशा कथा कहाण्यांमधून आणि परंपरांमधून वारीचं वेगळेपण दिसून येतं. वारी अशी अनेकांच्या आयुष्याला स्पर्श करून जाते आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या प्रवाहांना एकत्र आणते.\n\nभक्ती आणि शृंगाररसाचं अद्वैत\n\nलेखिका आणि लोकसंस्कृतीच्या अभ... उर्वरित लेख लिहा:","targets":"साधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते स्वतःकडे समर्पित अशा स्त्रीची भूमिका घेतात आणि आपली रचना करताना दिसतात.\"\n\nपुढे भवाळकर सांगतात, \"ज्यांना आपण बालब्रह्मचारी म्हणतो ते संत ज्ञानेश्वर जेव्हा विराणी म्हणजे विरहिणी रचना करतात, तेव्हा ती संपूर्ण शृंगाररचना असते. एखादी विरहिणी जशी आपल्या प्रियकरापासून दूर गेल्यावर व्याकूळ होते, कासावीस होते, तसा मी कासावीस झालो आहे.\"\n\nभक्तीमय रचनांमध्ये शृंगाररस डोकावतो, तसाच शृंगारिक लावण्यांतही भक्तीरस दिसून येतो. \n\n\"या सगळ्या या लावण्यांची रचना ही द्वयर्थी आहे. एक पातळी दर्शनी शृंगाराची आहे आणि त्याचा अंतस्तर हा भक्तीचा आहे. 'दे रे कान्हा चोळी अन लुगडी' या गीताचा शेवट कसा केला आहे? हाक मारिता बंधन तुटले, 'आता जीवाला मीपण कुठले. आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी.' अशा प्रकारे भक्तीच्या एका उच्च पातळीवर ती लावणी आपल्याला घेऊन जाते,\" भवाळकर सांगतात.\n\nभक्ती आणि शृंगार यांच्यामध्ये आपण कुठे द्वैत मानायचं कारण नाहीये कारण परंपरेनं ते कुठे द्वैत मानलेलं नाहीये.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्याने कोरोनाचा प्रसार वाढला, असं गुर्जर सांगतात.\n\nशिवाय, भाजी आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी, पैसे काढण्यासाठी बँकांबाहेर, धान्य घेण्यासाठी रेशन दुकानाबाहेर गर्दी होण्याचं सत्र सुरूच होतं. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगकडे लोकांनी दुर्लक्ष केल्याचं जाणकारांचं मत आहे. \n\nदाटीवाटीचे कंटेनमेंट झोन\n\nकेवळ शहरातच नव्हे, तर काही प्रमाणात कंटेनमेंट झोनमध्येही सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळालं.\n\nसोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महापालिका आयुक्त दीपक... उर्वरित लेख लिहा:","targets":"न्ह्यांची आकडेवारी पाहिल्यास ही गोष्ट लक्षात येईल.\n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मार्च ते 21 मे या कालाधीत पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत एकूण 2,692 व्यक्तींवर गुन्हे दाखल केले. तर बॉर्डर सिलिंगदरम्यान विनापरवानगी प्रवास केल्याप्रकरणी 10 मार्च ते 21 मेदरम्यान 12,955 वाहनांवर शहर पोलिसांनी कारवाई केली. तर सोलापूर आयुक्तालय हद्दीत लॉकडाऊनचे नियम मोडून विनाकारण फिरताना आढळल्यामुळे 3,601 दुचाकी, 194 रिक्षा आणि 97 चारचाकी वाहनं जप्त करण्यात आली आहेत.\n\nअहवाल येण्यापूर्वीच अनेकांचे मृत्यू\n\nसोलापूर जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये रुग्णालयात दाखल झाल्यानंतर लगेच एक-दोन दिवसांतच मृत्युमुखी पडलेल्या किंवा थेट रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, अशा मृत्यूंची संख्या जास्त आहे.\n\nप्रातिनिधीक छायाचित्र\n\nयाबाबत एजाज हुसेन मुजावर सांगतात, \"सोलापुरात पहिला रुग्ण आढळला तेव्हा त्याचा आधी मृत्यू झाला आणि नंतर त्याची तपासणी करण्यात आली तेव्हा तो पॉझिटिव्ह असल्याचं निष्पन्न झालं. त्या व्यक्तीच्या संपर्कातील महिलेला आणि महिलेच्या घराजवळच्या सुमारे 20 ते 25 लोकांना लागण झाली. पुढच्या काळातही असेच प्रकार दिसून आले. \n\nआधी मृत्यू आणि नंतर पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त असे प्रकार वारंवार घडल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांनी पावलं उचलली. लोक अतिशय गंभीर स्थितीत रुग्णांना दाखल करत आहेत. त्याऐवजी एखाद्या व्यक्तीमध्ये अशी लक्षणं दिसल्यास त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात यावं, असं आवाहन प्रशासनाने स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये जाहिरातीच्या माध्यमातून केलं होतं.\n\n'पालकमंत्री दोनवेळा बदलल्याचा प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम'\n\nएकीकडे राज्य कोरोना संकटाला तोंड देत असताना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या कालावधीत दोनवेळा बदलण्यात आले.\n\nराज्य सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम पालकमंत्रिपद दिलीप वळसे पाटील यांच्याकडे होतं. त्यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीला हे पद जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आलं. सोलापूरचं पालकमंत्रिपद मिळताच आव्हाड यांनी शहरात दाखल होत नियोजनाचा आढावाही घेतला होता. पण नंतर त्यांनाच कोरोनाने ग्रासल्याने ते क्वारंटाईन झाले.\n\nदरम्यान, त्यांच्याकडून हे पद काढून इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना जिल्ह्याचं..."} {"inputs":"...स्टडीजचे सिनियर फेलो अभिजित अय्यर मित्रा, पत्रकार कांचन गुप्ता, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक प्रकाश सिंह, डॉ. स्वदेश सिंह, डॉ. तरुणकुमार गर्ग, डॉ. पंकज मिश्रा, जेएनयूचे डॉ. प्रमोद कुमार, प्रा. अश्विनी महापात्रा, प्रा. अजहर असिफ, सुशांत सरीन, आयआयटी मद्रासचे डॉ. ई, किशोर, डॉ. राम तुरे, आयआयटी दिल्लीचे डॉ. स्मिता, दिनेश कुमार, डॉ. आनंद मधुकर, कोलकाता विद्यापीठाचे प्रसनजीत दास, अयान बॅनर्जी, विश्वभारती शांतीनिकेतनचे प्रा. रामेश्वर मिश्रा, प्रा. स्वपनकुमार मंडल, प्रा, देवाशिष भट्टाचार्य यांचा समाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्टिक व्यतिरिक्त प्रियंकाला क्रिकेट बघायला आवडतं. ती म्हणते, \"बहुतेकदा मी आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टचे व्हीडिओ बघते. पण मला विराट कोहलीसुद्धा खूप आवडतात. विराट बॅटिंग करायला येतात, तेव्हा मी जोरदार चीअर करते. रिओ ऑलम्पिकसाठी दीपाताई पात्र ठरली, तेव्हा सचिन तेंडुलकर सरांनी तिचं अभिनंदन केलं होतं आणि स्तुतीही केली होती. ही खूप मोठी गोष्ट आहे.\"\n\nविराट कोहलीने शुभेच्छा द्याव्यात, असं वाटतं का? या प्रश्नावर प्रियंका म्हणते, \"अजून तर मी काही मोठं काम केलेलं नाही. मला आंतरराष्ट्रीय पातळीवर पदक जिंकायचंय, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"काला आर्थिक मदत लागेल. जिम्नॅस्टिकमध्ये पोशाखाव्यतिरिक्त चांगल्या आहारापासून ते इतर अनेक गरजा असतात. तिच्यात गुणवत्तेची अजिबात कमतरता नाहीये, पण घरच्या परिस्थितीमुळे तिचा खेळ थांबू नये.\"\n\nप्रियंकाला दीपा कर्माकरसोबतच रिओ ऑलम्पिकमधील विजेतील जिम्नॅस्ट सिमॉन बाइल्स आणि रशियाची कलात्मक जिम्नॅस्ट आलिआ मुस्तफिना याही आवडतात. फावल्या वेळात प्रियंका या महान क्रीडापटूंचे व्हीडिओ पाहते, जेणेकरून तिला स्वतःच्या खेळात सुधारणा करता येतील. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्त असतो.\n\nदुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथल्या लोकांना आधीपासूनच असणारे श्वसनसंस्थेचे आजार. सतत पावरलूममध्ये काम केल्याने या लोकांच्या छातीत अत्यंत छोटे कण, धागे, धूळ जाऊन त्यांची श्वसनयंत्रणा आधीच कमजोर झालेली असते. मालेगावमध्ये टीबीचा प्रादुर्भावही प्रचंड आहे. इथल्या लोकांना सतत अनारोग्यात जगावं लागतं त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. कोव्हिड -19 सारख्या आजाराला ते फार लवकर बळी पडू शकतात. \n\nपॉझिटिव्ह - निगेटिव्हच्या सीमेवर \n\nअचानक कोव्हिड -19 चे पेशंट्स वाढल्याने मालेगा... उर्वरित लेख लिहा:","targets":"शाळा प्रशासनाने घेतली आहे. इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी कोम्बिग ऑपरेशन सुरू केल्याची माहिती नाशिक ग्रामीणच्या एसपी आरती सिंह यांनी दिली. शहरात संपूर्ण संचारबंदी लागू केलीये आणि या भागात अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. \n\n\"कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी घाबरून जाण्याचं कारण नाही. परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही,\" असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्त दूध प्यायल्याने हाडांना काडीचाही फायदा होत नाही. उलट तुमच्या आरोग्यावरच त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. \n\nया संशोधनासाठी स्वीडनमधल्या उप्पासाला विद्यापीठ आणि कॅरोलिन्स्का इन्स्टिट्युटने लोकांना तुम्ही आहारात किती दूध घेता याबद्दलची एक प्रश्नावली दिली. 1987 साली पहिल्यांदा ही प्रश्नावली देण्यात आली आणि त्यानंतर 1997 सालीही देण्यात आली. \n\n2010 साली या प्रयोगात सहभागी झालेल्यांचा मृत्यूदर तपासण्यात आला. याचे निष्कर्ष आश्चर्यकारक होते. दिवसातून एक ग्लास दूध पिणे हाड मोडणे आणि मृत्यूशी सं... उर्वरित लेख लिहा:","targets":"नावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्त संधी मिळतील.\"\n\nमेट्रोपॉलिटन स्टॉक एक्सचेंजचे सीईओ बालू नायर यांच्यामते, \"एलीआयच्या आयपीओची गुंतवणूकदार मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत. यामुळे प्रायमरी मार्केटमधून पैसे गोळा करण्याला प्रोत्साहन मिळेल.\"\n\nएलआयसीमध्ये सारंकाही ठीकठाक आहे का?\n\n'विश्वासाचं प्रतीक' मानली जाणारी सरकारी विमा कंपनी - भारतीय जीवन बीमा निगमची गेल्या पाच वर्षांतली आकडेवारी फारशी उत्साहवर्धक नाही. गेल्या पाच वर्षांत कंपनीचे नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजेच NPA दुप्पट झालेले आहेत. \n\nकंपनीच्या वार्षिक अहवालानुसार मार्च 2019पर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी पैशांची गरज लागली तेव्हा एलआयसीचा आधार घेण्यात आला. गेल्या काही काळात याची अनेक उदाहरणं आढळतात. अडचणीत सापडलेल्या IDBI बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी एलआयसीचे पैसे वापरण्यात आले. \n\nएलआयसीकडे आधीपासूनच आयडीबीआय बँकेचे 7 ते 7.5 टक्के शेअर्स होते. आयडीबीआयचे 51 टक्के समभाग घेण्यासाठी एलआयसीला सुमारे 10 ते 13,000 कोटींची गुंतवणूक करावी लागली. \n\nसार्वजनिक क्षेत्रातल्या एखाद्या कंपनीचा आयपीओ येत असतानाही एलआयसीने त्यात आजवर मोठी गुंतवणूक केली आहे. यामध्ये ONGC सारख्या नवरत्न कंपन्यांचा समावेश आहे. सरकारी सिक्युरिटीज आणि शेअरबाजारात एलआयसीने दरवर्षी सरासरी 55 ते 65 हजार कोटींची गुंतवणूक केलेली आहे. \n\nवित्तीय तूट कमी करण्यासाठी 2009पासून सरकारने सरकारी कंपन्या विकायला सुरुवात केली तेव्हा त्यातला हिस्सा घेणाऱ्यांत एलआयसी आघाडीवर होती. 2009-2012 पर्यंत सरकारने निर्गुंतवणुकीच्या माध्यमातून 900 अब्ज डॉलर्स कमावले. यातला एक तृतीयांश पैसा एलआयसीकडून आला. ओएनजीसीमधली निर्गुंतवणूक अपयशी होण्याच्या बेतात असतानाच ती एलआयसीमुळे यशस्वी झाली. \n\nएलआयसी अॅक्टमध्ये बदल\n\nएलआयसीचा आयपीओ आणण्याआधी सरकारला एलआयसी अॅक्टमध्ये बदल करावा लागेल. देशातल्या विमा उद्योगावर इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी लक्ष ठेवत असली तरी एलआयसीच्या कामकाजासाठी संसदेने वेगळा कायदा बनवलेला आहे. \n\nएलआयसी अॅक्टच्या कलम 37नुसार एलआयसी विम्याची रक्कम आणि बोनसबाबत आपल्या पॉलिसीधारकांना जे आश्वासन देते, त्यामागे केंद्र सरकारची गॅरंटी असते. खासगी क्षेत्रातल्या विमा कंपन्यांना ही सुविधा मिळत नाही. \n\nकदाचित म्हणूनच देशातला सामान्य माणूस विमा घेताना एलआयसीचा विचार जरूर करतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्तरावर फुटबॉल खेळलेले आणि VIVA Football Magazineचे कार्यकारी संपादक आशिष पेंडसे यांच्या मते, फुटबॉल हा खेळ फक्त मैदानात खेळला जात नाही तर तो खेळाडूच्या मनातही खेळला जात असतो.\n\n\"अनुवांशिकरीत्या मजबूत असणं कोणत्याही खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असतं. पण याबाबत युरोपीयन खेळांडूच्या तुलनेत भारतीय खेळाडूंची गैरसोय होते. खेळामधल्या तांत्रिक बाबी शिकून यावर मात करता येऊ शकते. उत्कृष्ट व्यावसायिक फुटबॉलपटूकडे खेळासाठी कुशलता असणं, स्पेस तयार करण्याचं कसब असणं, आक्रमण करण्याची क्षमता असणं आणि इतर काही तांत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात्र याबाबतीत मागे आहेत\", पेंडसे सांगतात. \n\n\"चांगल्या खेळाडूंसोबत खेळण्याची संधी भारताला खूपच कमी वेळा मिळाली आहे. उदाहरणार्थ भारत बेल्जियमसारख्या संघासोबत खेळल्यास प्रदर्शनाचा स्तर उंचावू शकतो. पण बेल्जियमसारखा देश भारतासारख्या लो रँक देशासोबत कसाकाय खेळेल?\" पेंडसे विचारतात. \n\nउत्कृष्ट मैदानं आणि स्पर्धा यांचा शोध घेणं भारतात एक आव्हान आहे. \n\n\"भारतात फुटबॉलमध्ये कोणतीच स्पर्धा नसते. भारताच्या अंडर-17 टीममध्ये 8 खेळाडू हे नॉर्थ-ईस्ट राज्यातले आहेत तर 5 ते 6 खेळाडू इतर दोन-तीन राज्यातले आहेत. त्यामुळे अख्खा देश फुटबॉल खेळत आहे, असं आपण कसं काय म्हणू शकतो,\" कपाडिया विचारतात. \n\n1960 आणि 1970च्या दशकात अनेक फुटबॉलची मैदानं होती. पण कालांतरानं त्यांचं रुपांतर क्रिकेटच्या मैदानांमध्ये झालं, कपाडिया पुढे सांगतात. \n\nफुटबॉलच्या जगात उत्तम प्रतीचे प्रशिक्षकच काय तो बदल घडवून आणत आहेत. \n\n\"भारतीय संघाला चांगल्या प्रशिक्षकांची गरज आहे. कारण चांगले प्रशिक्षकच चांगले खेळाडू घडवू शकतात,\" सॅवियो सांगतात. \n\nमाजी फुटबॉलपटू प्रकाशसुद्धा या बाबीशी सहमत दिसतात. \n\n\"दशकापूर्वी एक चांगला प्रशिक्षक शोधण्यासाठी तरुण खेळाडूंना संघर्ष करावा लागत असे. आता परिस्थिती काहीशी सुधारली आहे,\" प्रकाश सांगतात.\n\n10,000 अवर्स थेअरी\n\n10,000 अवर्स थेअरीप्रमाणे, जास्तीत जास्त तास केलेला सराव तुम्हाला व्यावसायिक खेळाडू म्हणून विकसित करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो, असं अनेक खेळाडू आणि प्रशिक्षक मानतात. \n\nपण ही थिअरी सगळ्यांनाच लागू होते असं नाही तर ती व्यक्तीपरत्वे बदलत जाते, असंही काहींचं म्हणणं आहे. \n\nबेकहॅम आणि रोनाल्डो यांसारख्या खेळाडूंना ते करत असलेल्या सरावासाठी ओळखलं जातं. फ्री किक्स आणि चेंडूला वेगळ्या प्रकारे हाताळून गोलमध्ये पोहोचवण्यासाठी हे दोघं करत असलेला सराव सर्वपरिचित आहे. \n\nभारतात मेस्सी होईल?\n\nसध्या भारतीय संघ नवनवीन ध्येय गाठत आहे. पण भारताकडे स्वत:चा मेस्सी आणि रोनाल्डो निर्माण करण्यासाठीचं टॅलेंट आहे का?\n\n\"भारतात चांगलं फुटबॉल कल्चर विकसित केल्यास त्यातून स्टार खेळाडू निर्माण होतील. त्यानंतर मग हा प्रश्नच उरणार नाही,\" सॅवियो सांगतात. \n\n\"मेस्सी हे फक्त एक नाव आहे. बायचुंग भुतिया, आय. एम. विजयन, पीटर थंगराज यांसारखे अनेक चांगले खेळाडू भारतानं दिले आहेत. सुनील छेत्रीला आपण इथे विसरू शकत नाही. मेस्सी आणि रोनाल्डो हे त्यांच्या स्टार पॉवर..."} {"inputs":"...स्तानमध्ये येण्याची इच्छा आहे ही गोष्ट तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांना कळली. त्यांनी तिला भारतात आणण्याची व्यवस्था केली. \n\nजर गीता 15-16 वर्षं पाकिस्तानमध्ये राहिली तर ती भारतात कशी आली हा प्रश्न सर्वांना पडतो. इंदूरच्या आनंद सर्व्हिस सोसायटी या एनजीओचे सचिव ज्ञानेंद्र पुरोहित यांनी गीता भारतात यावी यासाठी प्रयत्न करणाऱ्यांपैकी एक होते. ज्ञानेंद्र पुरोहित यांची संस्था हरवलेल्या मूकबधिर लोकांना त्यांच्या कुटुंबीयांना परत भेटवून देण्याचं काम करते. बीबीसी मराठीने त्यांच्याशी संवाद साधल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी हे अत्यंत निर्मळ स्वभावाचे गृहस्थ आहेत. त्यांनी तिला तिच्या रुममध्येच प्रार्थनेसाठी देवीदेवतांच्या फोटोची व्यवस्था करून दिली होती असं देखील राघवन यांनी सांगितलं.\n\nसुषमा स्वराज यांच्या प्रयत्नांमुळे गीताला भारतात आणण्याची कारवाई लवकर घडली, असं पुरोहित सांगतात, \"गीता भारतात आल्यावर मूकबधिर संघटन नावाच्या एनजीओकडे राहिली. त्यांनी 2015 ते जुलै 2020 पर्यंत तिचा सांभाळ केला. त्यानंतर ती आमच्या आनंद सर्व्हिस सोसायटीकडे आली. त्या वेळी आम्ही तिला देशातल्या विविध भागात फिरवून त्यांची ओळख गीताला पटते की नाही याचा प्रयत्न केला. तिचे पालक शोधण्याचा प्रयत्न केला. माझा असा अंदाज आहे की गीता मराठवाड्याची आहे त्यामुळे परभणीतील अनिकेत सेलगावकर यांच्या पहल फाउंडेशनकडे तिला सुपूर्त करण्यात आलं. ती पुढील शिक्षण घेऊन आत्मनिर्भर बनत आहे.\" \n\nगीता मुळची कुठली आहे? \n\nगीता सध्या परभणीत असली तरी हा प्रश्न येतोच की ती मूळची कुठली आहे. \"गीता जेव्हा आमच्याकडे आली तेव्हा तिने सांगितलेल्या माहितीच्या आधारावर आम्ही तिचं घर शोधण्याचा प्रयत्न केला,\" असं पुरोहित सांगतात. \n\n\"गीताला आठवत होतं की ती डिझेल इंजिनच्या रेल्वेत बसली होती. गावात नदी आहे, ऊसाची आणि भुईमुगाची शेतं आहेत. तिला देशातल्या विविध भागांचे फोटो दाखवण्यात आले. अमृतसरला पोहोचणाऱ्या त्या काळातील सर्व डिझेल इंजिनचे ट्रॅक तपासण्यात आले.\" \n\n\"तिने सांगितले होतं की ती सकाळच्या वेळी रेल्वेत बसली होती. या सर्व गोष्टी एकत्रित केल्या असता आमच्या लक्षात आलं की ती सचखंड एक्सप्रेसने अमृतसरला पोहोचली आणि तिथून पुढे पाकिस्तानला गेली. नांदेड ते मनमाड या ट्रॅकवर असलेली शेती ऊस किंवा भुईमूग अशीच आहे. तिला तिथले फोटो दाखवले तेव्हा तिला तो भाग ओळखीचा वाटला. या गोष्टींच्या आधारावर एक गोष्ट मी सांगू शकतो की मराठवाड्याची आहे.\"\n\n\"तिला घेऊन आम्ही विविध रेल्वे स्टेशन दाखवली. तिने सांगितलेल्या माहितीशी मराठवाड्यातले या ट्रॅकवरचे अनेक स्टेशन साधर्म्य जुळतं,\" असं पुरोहित सांगतात. \n\nमीना वाघमारे\n\nमीना वाघमारे यांचा दावा गीता ही आमचा राधा आहे \n\nजिंतूरच्या मीना वाघमारे यांनी दावा केला आहे की गीता ही आमची राधा आहे. मीना वाघमारे आणि गीता यांची जिंतूर मध्ये भेट झाली होती. त्यावेळी मला ती माझीच मुलगी आहे अशी खात्री पटल्याचं मीना सांगतात.\n\nमीना यांनी बीबीसी मराठीला सांगितले, \"राधा ही मूकबधिर होती आणि तिला बस किंवा..."} {"inputs":"...स्ती करु शकत नाही. काही अफवांमुळे हे होतंय हे नक्की आहे आहे.\" \n\nसंपूर्ण गावातील मुस्लीम समाजामध्ये या अफवेची चर्चा आहे. गावातील काही नागरिकांसोबत संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. शाळेपासून काही अंतरावर मोहम्मद जावेद यांच्याशी संवाद साधल्यानंतर रोचक तथ्य समोर आलं. \n\nअफवा आणि संभ्रम कायम\n\nग्रामस्थ मोहम्मद जावेद यांनी अफवांची काही कारणं सांगितली. ते म्हणाले, \"समोरची पिढी संपवण्याचा डाव या लसीकरणातून साध्य केला जातोय, असं आम्हाला एका व्हीडिओच्या माध्यमातून समजलं. या व्हीडिओत लसीद्वारे मुलांना नपु... उर्वरित लेख लिहा:","targets":"देतात. \n\nअफवांवर विश्वास ठेवू नका - प्रशासन\n\nबुलडाणा जिल्ह्यातील किमान 25 मुस्लीम शाळांनी गोवर रुबेला लस घेण्यास नकार दिल्याचं, जिल्हा महिला बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र गोफने यांनी सांगितलं.\n\nते म्हणाले की, \"लस दिल्यानं नपुंसक होतात असा व्हीडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय. त्यानंतर नातेवाईक आणि मित्रांच्या माध्यमातून हा व्हीडिओ झपाट्यानं पसरला. जवळपास 20 ते 25 शाळा आहेत ज्या लसीकरणाच्या विरोधात आहेत. \n\nमलकापूरमध्ये शाळांचं प्रमाण अधिक आहे. तिथे 18 ते 19 शाळा आहेत आणि प्रत्येक तालुक्यात दोनेक शाळा असतीलच ज्या लसीकरणाला नकार देत आहेत. आम्ही मलकापुरच्या मशीदमध्ये उच्च शिक्षित मुस्लीम बांधवांच्या बैठकी घेत आहोत. समाज माध्यमांवर पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन आम्ही त्यांना करतोय,\" गोफने सांगतात. \n\nप्रशासनाकडून बैठकांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.\n\nमराठी आणि उर्दू शाळांना वेगवेगळी लस दिल्याचा आरोप गोफने फेटाळतात. \"सर्व शाळांना एकाच पद्धतीची लस देण्यात येत आहे,\" असं ते सांगतात. \n\nव्हायरल व्हीडिओवर काय कारवाई केली यावर ते सांगतात, \"व्हीडिओवरील कारवाईसंदर्भात वरिष्ठांसोबत बैठक घेण्यात येईल आणि त्यानंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.\"\n\nपसरलेल्या या अफवांमुळे प्रशासन कामाला लागलं आहे. मलकापूरच्या रहेमानिया मशीदीत इमाम आणि सार्वजनिक विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत मुस्लीम समाज बांधवांची बैठक घेण्यात आली. मुस्लीम समाजामध्ये सध्या पसरत असलेल्या अफवांविषयी आणि त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांविषयी आरोग्य विभागाच्या वतीने समाजात जागृती करण्यात येत आहे. मुस्लीम समाजाच्या शंकांचं यातून निरसन करण्यात येतंय. \n\nसोलापुरात 41 शाळांमधील पालकांचा विरोध\n\nसोलापूर जिल्ह्यातल्या 41 शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांनी गोवर-रुबेला लस घेण्यास विरोध केला आहे. यातल्या 25 शाळा या उर्दू माध्यमाच्या आहेत. \n\n\"गोवर-रुबेलाची लस दिल्यास आपल्या मुलांना नपुंसकत्व येईल, अशी भीती या शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनात आहे. त्यामुळे ते लसीकरणाला विरोध करत आहेत,\" स्थानिक पत्रकार दत्ता थोरे सांगतात. \n\nअधिक माहितीसाठी आम्ही सोलापूर महापालिकेच्या एमआर (Measels-Rubella) मोहिमेच्या नोडल अधिकारी अरुंधती हराळकर यांच्याशी संपर्क साधला. \n\nत्यांनी सांगितलं की, \"पाल्यांना ही लस दिल्यास नपुंसकत्व येईल, असा गैरसमज उर्दू शाळेतल्या..."} {"inputs":"...स्थानमधील कोटा इथं राहाणारे दुकानदार खुर्शीद आलमसुद्धा ख्वाजा मोईनुद्दिन चिश्तींचे भक्त आहेत. \n\nते म्हणतात, \"मी आता दर्ग्यापर्यंत तर जाऊ शकत नाही, म्हणून मी आता व्हीडिओ कॉलवरुन दर्शन घेतो.\" खुर्शीद यांच्यासारखे अनेक लोक आता इंटरनेटवरुन दर्शन घेत आहेत. हे चालू राहील,\" असं सय्यद गोहर म्हणतात.\n\nते म्हणतात, आम्ही इंटरनेटवरुन सेवा देतो मात्र कोरोनोत्तर काळात जगभरात याला मागणी वाढेल.\n\nसुवर्णमंदिराचं कामकाज पाहाणाऱ्या एसजीपीसी संस्थेचे मुख्य सचिव रूप सिंह म्हणतात, आता सुवर्ण मंदिरात जाण्याची शीख भक्त ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेटच्या माध्यमातून दान देत आहेत, त्यावर कामकाज सुरू आहे.\n\nसिरसा म्हणतात, \"आम्ही एकेक दिवस ढकलत आहोत, धार्मिक संस्था बंद होऊनही लोकांच्या मानवता सेवेत घट झालेली नाही हा एक चांगला अनुभव आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्थापनेच्या सचिव लीना कुलकर्णी यांनी व्यक्त केलं.\n\nत्या सांगतात, \"परीक्षा ही झालीच पाहिजे. परीक्षा न घेता पुढच्या वर्गात मुलांना ढकललं तर ते काय ज्ञान घेऊन जाणार आहेत? पुढे डिप्लोमा, डिग्रीला जाणारी मुलं कुठल्या आधारावर प्रवेश घेणार? परीक्षा रद्द करणं हा काही पर्याय नाही.\" \n\nत्या पुढे सांगतात, \"कोरोनाची भीती तुम्हाला घरी नाही का? एक दिवसाआड पेपर आहेत. तुम्ही अत्यावश्यक गोष्टींसाठी बाहेर पडत आहात. तुमच्या घरातले इतर लोकही कामासाठी घराबाहेर पडत आहेत. तेव्हा धोका सगळीकडेच आहे. आपल्याला खबरदारी घे... उर्वरित लेख लिहा:","targets":"विभागाने खरं तर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यातच पर्यायी परीक्षा पद्धतीचा विचार करणं गरजेचं होतं. आता ऐनवेळी परीक्षा पद्धती बदलली तर विद्यार्थी आणखीगोंधळण्याची शक्यता आहे. त्यांचा संभ्रम वाढेल.\"\n\nऑनलाईन परीक्षा ही सुद्धा आताच्या घडीला ऐनवेळी व्यवहार्य नाही असंही ते म्हणाले. \n\nपरीक्षा घेऊ नयेत म्हणून बोर्डाच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती.\n\n\"ऑनलाईन परीक्षेत प्रचंड तांत्रिक अडचणी येतील. पदवीच्या विद्यार्थांनाही ऑनलाईन परीक्षा देताना अनेक समस्या आल्या. तेव्हा तांत्रिक यंत्रणा सज्ज नसताना ऑनलाईन परीक्षा घेता येणं कठीण आहे,\"\n\nते पुढे सांगतात, \"मुलं वर्षभर शाळेची पायरी सुद्धा चढलेले नाहीत. त्यामुळे ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांच कितपत शिक्षण पूर्ण झालं, विषयांचे आकलन किती झाले याबाबतही शंका आहे,\"\n\nऑनलाईन परीक्षांसंदर्भात बीबीसी मराठीने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना 31 मार्च रोजी घेतलेल्या मुलाखतीत विचारलं असता त्या म्हणाल्या, \"बोर्डाची परीक्षा ही राज्यभरात एकाच पातळीवर होत असते. त्यामुळे सगळीकडे एकसमान पद्धती राबवणंअनिवार्य आहे. ऑनलाईन हा पर्याय ग्रामीण भागात शक्य नाही. वीज, इंटरनेट, मोबाईल,लॅपटॉप अशा सुविधा अनेक ठिकाणी ग्रामीण भागात नाहीत.\"\n\nपण यावर तोडगा म्हणून शक्य तिथे ऑनलाईन आणि शक्य तिथे ऑफलाईन परीक्षा घेता येऊ शकते असं मत बोर्डाचे माजी अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी व्यक्त केलं.\n\n50:50 परीक्षा पॅटर्न\n\n50 मार्कांचे प्रात्यक्षिक आणि 50 मार्कांची लेखी परीक्षा असे परीक्षा पॅटर्न असावे असं मत काही विद्यार्थ्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.\n\nयाविषयी बोलताना निवृत्त मुख्याध्यपक सुदाम कुंभार सांगतात, \"असाईनमेंट विद्यार्थ्यांना दिल्या आहेत. आम्हीही शिक्षकांशी चर्चा करत आहोत. यापूर्वीच 50:50 या फॉर्म्युल्याचा विचार व्हायला हवा होता. 50 मार्कांचे प्रात्यक्षिक आणि 50 मार्कांची लेखीपरीक्षा हा सुद्धा पर्याय होता. पण याची तयारीही आधी होणं गरजेचं होतं.\"\n\nही परीक्षा पद्धती अनेक व्यवसायाभिमूख अभ्यासक्रमांमध्येही (प्रोफेशनल कोर्सेस) वापरली जाते. पण दहावी आणि बारावीसाठी यापूर्वी अशी पद्धत वापरण्यात आलेली नाही.\n\nघरून परीक्षा देणं\n\nकोरोना काळात आम्ही परीक्षा कशी देणार? याचा आमच्या निकालावर आणि पुढील प्रवेशांवर परिणाम होणार नाही ना? अशी भीती आमच्या पालकांनाही वाटते असं मुंबईतील दादर..."} {"inputs":"...स्पतींच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 4 हजार कोटी\n\nऔषधी वनस्पतींच्या उत्पादनास प्रोत्साहन देण्यासाठी 4 हजार कोटी\n\nनॅशनल मेडिसिनल प्लँट्स बोर्ड ची स्थापना, त्यानुसार 2.25 लाख हेक्टर भागात औषधी वनस्पतीची उभारणी करणार.\n\nगंगेच्या किनारी 800 हेक्टर भागात औषधी वनस्पतींची लागवड.\n\nमध उत्पादन करणाऱ्यांसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद, त्याचा फायदा 2 लाख उत्पादकांना होणार.\n\nटॉप टू टोटल या योजनेत अतिरिक्त 500 कोटींची तरतूद\n\nआधी त्यात फक्त टोमॅटो, कांदा, बटाटा होता.\n\nआता सर्व फळं आणि भाज्यांसाठी ऑपरेशन ग्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यावर घरे देण्याची सोय करणार.\n\nनिर्मला सीतारमण यांनी लघू आणि सुक्ष्म उद्योगांसाठी जाहीर केलेल्या योजना\n\nबुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निर्मला सीतारमण यांनी लघु आणि सूक्ष्म उद्योगांना चालना देण्यासाठी सरकार काय उपाययोजना करणार आहे याची माहिती दिली.\n\nयापूर्वी केंद्र सरकारनं गरीबांसाठी 1 लाख 70 हजार कोटींच्या पॅकेजची केंद्र सरकारकडून घोषणा केली होती. या पॅकेजमध्ये शेतकरी, गरीब-रोजंदारीवर काम करणाऱ्या व्यक्ती, उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस मिळणाऱ्या महिला, बांधकाम क्षेत्रातले मजूर अशा घटकांचा विचार केला होता.\n\nलघु आणि कुटीर उद्योगांना चालना देणार\n\nअडचणीत असलेल्या उद्योगांसाठी 15000 कोटी रुपयांचा निधी\n\nटीडीएसच्या दरात 25 टक्क्यांनी कपात\n\nवीज कंपन्यांना 90 हजार कोटींची मदत\n\nजून-जुलै-ऑगस्ट महिन्यांचा EPF हप्ता केंद्रसरकार भरणार\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्पर्श करून समाधान मिळवत असते. यासाठी ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची परवानगीही घेत नाही.\" \n\nया आजारात अजून काय काय होतं?\n\n\"लैंगिक शोषणाशी संबंधित बहुतांश प्रकरणांमध्ये आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला असतो. पुरुषांनी पुरुषांचं लैंगिक शोषण केलेल्या प्रकरणांत ताकदीचं प्रदर्शन अधिक असतं,\" डॉ. प्रवीण सांगतात. \n\n'लैंगिक शोषणाला नाही म्हणा,' असं अरबी भाषेत या भींतीवर लिहीलेलं आहे.\n\n\"एका पुरुषावर दुसरा पुरुष बलात्कार करत असेल तर त्यामध्ये लैंगिक सुख अनुभवण्यापलीकडे आपल्या ताकदीचं प्रदर्शन करण्याचा हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंही लैंगिक शोषण होतं, ही बाब अनुजा नाकारत नाहीत. पण त्यांच्या मते, पुरुषांचं लैंगिक शोषण होत असल्यास या संदर्भातल्या प्रकरणांना याच कलमांतर्गत दाखल करायला हवं. \n\n\"पुरुषांचं लैंगिक शोषण होत असेल तर त्यांनी पोलीस स्थानकात जाऊन तक्रार दाखल करायला हवी आणि पोलीस तक्रार दाखल करून घेत नसतील तर याविरोधात जनहित याचिका दाखल करायला हवी,\" त्या सांगतात. \n\n\"जोपर्यंत असे पीडित पुरुष एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी लढा देणार नाहीत, तोपर्यंत कायद्यात बदल होणार नाहीत. यासंबंधीचं उत्तम उदाहरण म्हणजे महिला आहेत. आपल्याविरोधात होणाऱ्या घटनांविरोधात एकत्र येत महिलांनी आवाज उठवला आणि अनेक कायद्यांत बदल घडवून आणले.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...स्वयंपाक ही कामं करावी लागत. पुरुष कर्मचाऱ्यांची त्यातून सुटका असे.\" \n\nउत्तर कोरियाच्या लष्करात काम करणं अवघड आहे.\n\nउत्तर कोरिया हा पारंपरिक व्यवस्था अर्थात पुरुषप्रधान संस्कृती मानणारा देश आहे. पुरुष आणि स्त्रियांची कामं ठरलेली असतात. \n\nयानुसार 'रांधा, वाढा, उष्टी काढा' यापुरतं महिलांचं आयुष्य मर्यादित ठेवण्यात आल्याचं, 'नॉर्थ कोरिया इन हंड्रेड क्वेश्चन्स' या पुस्तकाच्या लेखिका ज्युलिएट मोरिलेट यांनी सांगितलं. \n\nकुपोषणामुळे थांबायची पाळी\n\nखडतर प्रशिक्षण आणि अपुरा आहार यांचा परिणाम लष्करात काम क... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या सरकारनं लष्करात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा विचार करून एक निर्णय घेतला. \n\nलष्करात कार्यरत महिलांना विशेष अशा स्वरुपाचे सॅनिटरी पॅड देण्यात येतील, असा निर्णय सरकारनं घेतला. \n\nयाआधी लष्करात काम करणाऱ्या महिलांवर झालेला अन्याय दूर करण्याच्या दृष्टीनं सरकारनं हे पाऊल उचललं आहे. \n\nमात्र लष्करात काम करणाऱ्या महिलांची स्थिती सुधारण्यासाठी आणखी खूप उपाययोजनांची अंमलबजावणी आवश्यक आहे. \n\nमात्र सुधारणावादी धोरणामुळं नव्यानं काही महिला लष्करात भरती होऊ शकतात. \n\nप्योनगाँग प्रॉडक्ट्स या अग्रगण्य कॉस्मेटिक ब्रँडच्या वस्तू हवाई दलात कार्यरत महिलांना देण्यात आल्या. \n\nउत्तर कोरियाच्या लाइफस्टाइल ब्रँड्सनी आंतरराष्ट्रीय ब्रँड्सना टक्कर द्यायला हवी, असं आवाहन राष्ट्रप्रमुख किम-जोंग-उन यांनी केलं होतं. \n\nत्या पार्श्वभूमीवर लष्कराचा महिला कर्मचाऱ्यांबद्दल असलेला दृष्टिकोन बदलला आहे. \n\nलष्करी सेवेचा भाग म्हणून दुर्गम भागात कार्यरत महिलांना प्रसाधनगृहाची व्यवस्था मिळत नाही. \n\nअनेकदा पुरुष सहकाऱ्यांच्या समोरच त्यांना नैसर्गिक विधी उरकावे लागतात. हे फारच लाजिरवाणं असतं असं अनेक महिलांनी ज्युलिएट यांना सांगितलं. \n\nउत्तर कोरियात लष्करी सेवा\n\nलैंगिक शोषण आणि छळाचं प्रमाण वाढत असल्याचं बेइक आणि ज्युलिएट यांचं म्हणण आहे. \n\nबलात्काराच्या घटना \n\n\"जेव्हा मी अत्याचाराचा विषय आता लष्करात काम करणाऱ्या महिलांसमोर काढला, तेव्हा त्यांनी अन्य महिलांना अशा प्रसंगांना सामोरे जावं लागत असल्याचं सांगितलं,\" असं ज्युलिएट सांगतात.\n\nमात्र कोणीही स्वत: अशा प्रसंगाला सामोरं गेल्याचं सांगितलं नाही.\n\nली सो यिऑन यांनी 1992 ते 2001 या कालावधीत लष्करात काम केलं. या काळात एकदाही शारीरिक अत्याचार झाला नाही, असं ली यांनी सांगितलं. \n\nमात्र त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेक जणींना हा दुर्देवी अनुभव आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nकंपनी कमांडरच या अत्याचार प्रकरणात अग्रणी असे. हे अत्याचार संपतच नसत. \n\nलैंगिक छळासंदर्भातील तक्रारी गांभीर्यानं घेतल्याचं उत्तर कोरिया सरकारनं स्पष्ट केलं. लैंगिक छळाप्रकरणी दोषी आढळलेल्या पुरुष कर्मचाऱ्याला किमान सात वर्षांच्या शिक्षेचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. \n\nमात्र अशा मुद्यांवर कोणीही बोलण्यास पुढे येत नाही. त्यामुळे अत्याचार करणारे पुरुष सहकारी किंवा वरिष्ठ मोकाट सुटतात, असं ज्युलिएट यांनी सांगितलं. \n\nलैंगिक छळाविषयी तक्रार..."} {"inputs":"...स्वाक्षरीत तयार केला असल्यामुळे त्यावर कोणत्याही सही शिक्क्याची गरज नाही.\n\nसाताबारा कसा वाचायचा? \n\nसातबाऱ्यावर सुरुवातीला गाव नमुना 7 आणि खाली गाव नमुना 12 असतो.\n\nगाव नमुना सातमध्ये शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, त्याचा किती जमिनीवर अधिकार आहे, हे नमूद केलेलं असतं.\n\nयामध्ये डाव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात गट क्रमांक दिलेला असतो आणि त्यानंतर कोणत्या भूधारणा पद्धतीअंतर्गत ही जमीन येते, ते सांगितलं असतं.\n\nभूधारणा पद्धतीचे एकूण 4 प्रकार पडतात.\n\nआमची जमीन भोगवटादार वर्ग- 1 या पद्धतीत येते. भोगवटादार वर्ग- ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ती किती क्षेत्रावर घेतली आणि त्यासाठी जलसिंचनाचा स्रोत काय आहे, हे नमूद केलेलं असतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...स्स झालं. \n\nपण जनरल डायरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. तिथेच हजर असणाऱ्या एस. पी. रिहेल यांनी हंटर समितीसमोर साक्ष देताना म्हटलं होतं की लोकांची पळापळ झाल्याने हवेत धूळ उडाली होती आणि सगळीकडे रक्तच रक्त होतं.\"\n\nदहा मिनिटांच्या या गोळीबारादरम्यान डायरच्या सैनिकांनी गोळ्यांचे एकूण 1650 राऊंड्स झाडले. \n\nसंग्रहालय\n\n13 एप्रिल 1919ला भरपूर सिंह यांचं वय होतं फक्त 4 वर्षांचं. पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला. \n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं होतं, \"मी त्या दिवशी माझ्या आजोबांसोबत जालियनवाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिटिश संसदेत हाऊस ऑफ कॉमन्समध्ये यावर खडाजंगी झाली आणि डायरचं कृत्य चुकीचं असल्याचं तिथेही म्हटलं गेलं. \n\nपण हाऊस ऑफ लॉर्ड्सने डायरच्या बाजूने भूमिका घेतली. ब्रिटीश सरकार डायरवर अन्याय करत असल्याचं इथे म्हटलं गेलं. \n\nघटनेच्या रात्री जनरल डायरने तेव्हाचे पंजाबचे लेफ्टनंट गव्हर्नर ओ'डायर यांना पाठवलेल्या अहवालात 200 लोक मारले गेल्याचं म्हटलं होतं. \n\nया गोळीबारात एकूण 379 लोक मारले गेल्याचं हंटर समितीने म्हटलं. यामध्ये 41 लहान मुलं होती. \n\nपण इथे प्रत्यक्षात 1000 जण मारले गेल्याचं म्हटलं जातं. तर 4 ते 5 हजार जण जखमी जालेले होते. \n\nअनेक जखमींचा घरी गेल्यावर काही काळाने मृत्यू झाला. \n\nया घटनेच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी आपले सगळे पुरस्कार परत केले तर व्हॉईसरॉय चेम्सफर्ड यांना पत्र लिहीत गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनीही 'नाईटहुड' (Knighthood) परत करत असल्याचं कळवलं. \n\nजनरल डायर विषयी\n\nजनरल डायरचा जन्म भारतातच झाला होता. त्याचे वडील दारू निर्मितीचं काम करत.\n\nडायरला ऊर्दू आणि हिंदी या दोन्ही भाषा व्यवस्थित येत होत्या. \n\nआपण लोकांवर गोळीबार करण्यासाठी मशीन गनचा वापर केला आणि बागेतून बाहेर पडण्याचा लहानसा रस्ता रोखला हे नंतर डायरने हंटर कमिशनसमोर मान्य केलं. \n\nजिथे जास्त लोकं असतील तिथे गोळीबार करण्याचे आदेश दिल्याचंही डायरने मान्य केलं. गोळीबार बंद झाल्यानंतर जखमींना रुग्णालयात नेण्याची किंवा मृतांवर अंत्यसंस्कार करण्याची सोय न करण्यात आल्याचंही डायरने सांगितलं. \n\nजनरल डायरकडे 'ब्रिटिश साम्राज्याचा उद्धारक' म्हणून पाहण्यात आलं. जनरल डायरचा इंग्लंडमध्ये मृत्यू झाल्यानंतर शासकीय इतमामात त्याचं दफन करण्यात आलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हणजे फक्त दाखवण्यासाठी आहे. हिंदू धर्माचा खरा चेहरा हा जातीयवादीच आहे.\n\nबदलते सण \n\nसमानतावादी आणि धर्मनिरपेक्ष जगात प्रत्येक धर्माला सारख्याच नजरेनं पाहिलं जात नाही. पैगंबराला ऐतिहासिक आणि अवतारांना काल्पनिक मानलं जातं. सोशल मीडियामध्ये देवाच्या चमत्कारांची थट्टा केली जाते. \n\nप्रत्येक विश्वास आंधळाच असतो. पण हिंदूंना असं वाटतं की केवळ हिंदू धर्माच्या कृतींनाच अंधविश्वास असल्याचं म्हटलं जातं.\n\nजगभरात या गोष्टी पोहोचलेल्या आहेत. कोठेही गेलो की हिंदू धर्माविषयी लोक दोनच गोष्टी बोलत असल्याचं कानावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":". सर्व विचार युनानी, तुर्की, फारसी, इंग्रज यांच्याकडून आले आहेत. हाही एक बुद्धिजीवींनी पसरवलेला विचार आहे.\n\nआता तर अमेरिका योग वर हक्का सांगू लागली आहे. हिंदू धर्म आणि भारत यांचा काही संबंध नाही असं सांगितलं जात आहे.\n\nजेव्हा अशाप्रकारे जाणूनबुजून, सातत्याने एखाद्या श्रद्धास्थानावर हल्ला केला जातो तेव्हा राग येणं स्वाभाविक आहे. बुद्धिजीवी असं मानतात की, हिंदू धर्मात कोणालाही पाप करण्यापासून रोखण्याची काही व्यवस्था नाही. अशा स्थितीमध्ये तुम्हाला कोणी योग्य म्हणतो की अयोग्य यानं काय फरक पडतो?\n\nजर हिंदूंना असं वाटतं की त्यांच्या धर्माबद्दल जाणीवपूर्वक गैरसमज पसरवले जात आहेत, तर तो एक विरोधाभास असून सत्य नाकारण्यासारखं आहे. \n\nअसं ऐकलं की हिंदूंचा राग आणखी वाढतो.\n\nएकूणात, हिंदुत्व चुकीचं आहे असं मानून तो धर्म समजून घेण्याऐवजी धर्म सुधारण्याचा प्रयत्न करतात, याचा लोकांना राग येतो. \n\nकधी तरी लोकांना राग येणारच होता. गेली 100 वर्षँ ही परिस्थिती कायम आहे. आता तो राग प्रकर्षानं समोर आला आहे. \n\nपण भगवद्गीतेमध्ये म्हटलं आहे ते लक्षात ठेवायला हवं -\n\n'जेव्हा राग येतो तेव्हा बुद्धी भ्रष्ट होते आणि हेच आपल्याला चारीबाजूंना दिसत आहे.'\n\n(या लेखात व्यक्त झालेले विचार हे लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत. त्यातली दावे आणि विचार बीबीसीचे नाहीत. तसंच बीबीसी त्याची कोणतीही जबाबदारी आणि उत्तरदायित्व घेत नाही.)\n\n(लेखक देवदत्त पटनायक व्याख्याते आहेत. त्यांनी पुराणांतल्या गोष्टींवर आधारित 40 पुस्तके आणि 800 लेख लिहिले आहेत. त्यांची वेबसाईट - devdutt.com)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता)"} {"inputs":"...हणायचे तेव्हा फोन करणाऱ्याला वाटायचं की तो कमांडिग ऑफिसरशी बोलतोय आणि तो त्यांच्याशी 'सर' म्हणूनच बोलायचा. तेव्हा ते हसायचे आणि सांगायचे की मी सध्या लेफ्टनंट आहे आणि मी लगेच कमांडिंग ऑफिसरला तुमचा निरोप देतो.\"\n\nलोकप्रिय अधिकारी\n\nकर्नल शेर खान 1992 साली पाकिस्तानी मिलिट्री अकादमीमध्ये दाखल झाले. ते पोहोचले तेव्हा त्यांना दाढी होती. त्यांना दाढी काढण्याचे आदेश देण्यात आले. मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला. \n\nत्यांच्या शेवटच्या सत्रात त्यांना पुन्हा सांगण्यात आलं की त्यांची कामगिरी उत्तम होती आणि दाढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी दुसरी नावं होती कलीम, काशिफ आणि कलीम पोस्ट.\n\nभारतीय जवान 129 A आणि B यांना वेगळं पाडण्यात यशस्वी झाले होते. कॅप्टन शेर संध्याकाळी 6 वाजता तिथे पोचले. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी भारतीय सैन्यावर हल्ला चढवण्याची योजना आखली. \n\nकर्नल अशफाक हुसैन लिहितात, \"रात्री त्यांनी सर्व जवानांना एकत्र करून हौतात्म्यावर भाषण केलं. सकाळी 5 वाजता त्यांनी नमाज पठण केलं आणि कॅप्टन उमर यांच्यासोबत हल्ला करण्यासाठी रवाना झाले. ते मेजर हाशीम यांच्यासोबत 129 B चौकीवर होते. त्याचवेळी भारतीय जवानांनी त्यांच्यावर चढाई केली.\"\n\nया परिस्थितीतून वाचण्यासाठी मेजर हाशीम यांनी आपल्याच तोफखान्यातून स्वतःवरच हल्ला करण्याची मागणी केली. शत्रू जेव्हा खूप जवळ येतो तेव्हा बरेचदा अशी मागणी केली जाते. \n\nकर्नल अशफाक हुसैन पुढे लिहितात, \"आमच्या तोफांचे गोळे त्यांच्या सभोवताली पडत होते. पाकिस्तानी आणि भारतीय जवानांची हाताने लढाई सुरू होती. तेवढ्यात एका भारतीय जवानाचा एक संपूर्ण 'बर्स्ट' कॅप्टन शेर खानला लागला आणि ते कोसळले. शेर खान त्यांच्या सहकाऱ्यांसोबत शहीद झाले.\"\n\nपाकिस्तानने कॅप्टन कर्नल शेर खान यांच्यावर पोस्टाचं तिकिटही काढलं\n\nइतर पाकिस्तानी सैनिकांना तर भारतीय जवानांनी तिथेच पुरलं. मात्र कॅप्टन शेर खान यांच्या पार्थिवाला आधी श्रीनगर आणि नंतर दिल्लीला नेण्यात आलं. \n\nमरणोत्तर निशान-ए-हैदर\n\nब्रिगेडिअर बाजवा सांगतात, \"मी त्यांचं पार्थिव खाली उतरवण्यास सांगितलं नसतं आणि ते पाकिस्तानला पाठवण्याचा आग्रह केला नसता तर त्यांचं नाव कुठेही आलं नसतं. त्यांना मरणोत्तर पाकिस्तानचा सर्वोच्च वीरता पुरस्कार असलेला निशान-ए-हैदर देण्यात आला. हा सन्मान आपल्या परमवीर चक्राच्या बरोबरीचा आहे.\"\n\nत्यांनंतर त्यांचे थोरले भाऊ अजमल शेर यांनी एक प्रतिक्रिया दिली, \"मी अल्लाचा आभारी आहे की आमचे शत्रूही भेकड नाही. भारत भेकड आहे, असं जर कुणी म्हणालं तर मी म्हणेन नाही. कारण त्यांनी कर्नल शेर हिरो होते, हे जाहीरपणे म्हटलं.\"\n\nअंतिम निरोप\n\nकॅप्टन कर्नल शेर खान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी 18 जुलै 1999च्या मध्यरात्रीपासूनच कराची आंतरराष्ट्रीय विमानतळावर शेकडो सैनिक गोळा होऊ लागले होते. त्यांच्या मूळ गावाहूनही त्यांचे दोन भाऊ आले होते. \n\nकर्नल अशफाक हुसैन लिहितात, \"पहाटे 5 वाजून 1 मिनिटांनी विमानाने धावपट्टीला स्पर्श केला. त्याच्या मागच्या..."} {"inputs":"...हणारे वरिष्ठ पत्रकार विरेंदर नाथ भट्ट काँग्रेसच्या या प्रयत्नाविषयी सांगतात, \"भारतात एक परंपरा आहे. कोजागिरीच्या रात्री लोक गच्चीवर खीर ठेवतात आणि सकाळी ती खातात. काँग्रेसने ही कोजागिरीची खीर बनवली होती. मात्र, दुर्दैवाने काँग्रेसला ती चाखता आली नाही. ही खीर भाजपने संपवली.\"\n\nजे काम सुरू करण्याचा काँग्रेसचा मानस होता ते भाजपने बळकावलं. म्हणूनच भट्ट भाजपच्या उदयाचं बरंचसं श्रेय काँग्रेसला देतात. ते म्हणतात, \"माझं हे स्पष्ट मत आहे की भाजपला भारतीय राजकारणात इतकी भव्य ओपनिंग मिळवून देण्याचं श्रेय का... उर्वरित लेख लिहा:","targets":"तेव्हा भाजपने 120 जागा जिंकल्या. त्याच वर्षी उत्तर प्रदेशात भाजप पहिल्यांदा सत्तेत आला आणि कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले.\n\nमात्र, 6 डिसेंबर 1992 रोजी मशीद पाडल्यानंतर कल्याण सिंह सरकारही पडलं. इतकंच नाही तर भाजपचही मोठं नुकसान झालं. एक वेळ अशीही आली की राम मंदिराच्या मुद्द्यावरून पक्षाला जेवढा फायदा व्हायचा तो झाला, असंही वाटू लागलं होतं.\n\nमंदिर मुद्द्याची गरज नाही\n\nलखनौच्या वरिष्ठ पत्रकार सुनिता एरॉन यांनी भाजपचा उदय जवळून बघितला आहे. त्या म्हणतात, \"मशीद पाडल्यानंतर पक्षाचा ग्राफ हळूहळू खाली येऊ लागला. वाजपेयींच्या नेतृत्त्वात पक्षाने मंदिराचा मुद्दा जरा बाजूला सारला.\"\n\nदरम्यान, पक्षाचं केंद्रात सरकार बनलं. ज्याने पक्षाचं मनोधैर्य उंचावलं. पक्षाला आता मंदिर मुद्द्याची गरज उरली नाही. कदाचित त्यामुळेच 2004च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने 'इंडिया शायनिंग'चा नारा दिला आणि विकासाचा मुद्दा उचलून धरला. मात्र, पक्षाला पराभवाची धूळ चाटावी लागली. 2009च्या निवडणुकीत पक्षाने पुन्हा एकदा राम मंदिराचा मुद्दा पुढे केला. मात्र, संपूर्ण ताकदीनिशी नाही.\n\nयानंतर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाने राम मंदिराऐवजी विकासाला प्राधान्य दिलं आणि आज भाजप देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सुनिता म्हणतात, \"तुम्ही त्यांचा जाहीरनामा बघितला तर ते दोन वाक्यात विषय संपवतात. आता त्यांना हिंदू कार्ड किंवा मंदिर मुद्द्याची गरज नव्हती. नरेंद्र मोदी यांना बघून लोकांना वाटलं की ते एक उत्तम मिक्स आहेत. एक हिंदू नेता जो विकासावर बोलतो.\"\n\nसुनिता एरॉन यांच्या मते भाजपच्या उदयात केवळ मंदिर मुद्द्याचा हात नाही. त्या म्हणतात, \"मंदिर मुद्द्यामुळे पक्षाला बळ मिळालं. काँग्रेसचं अपयश, राजीव गांधींनंतर काँग्रेस पक्षात नेतृत्त्वाचा अभाव आणि इतर विरोधी पक्षांमधले मतभेद या सर्व मुद्द्यांनी भाजपच्या उदयाला हातभार लावला.\"\n\nभाजप आज देशातला सर्वात मोठा पक्ष असला तरी आजही विरोधक त्यांच्यावर आरोप करतात की हा पक्ष समाजात धार्मिक फूट पाडून, मंदिर मुद्द्याचं राजकारण करून पुढे आलेला आहे. भाजपने मात्र, कायमच या आरोपांचं खंडन केलं आहे.\n\nभाजपचं म्हणणं आहे की हिंदू आणि मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण करण्याचं खरं काम काँग्रेसने केलं आहे. काँग्रेसने मुस्लिमांचा व्होट बँकेसारखा वापर केला आणि हिंदुंमध्ये जातीय राजकारण खेळलं.\n\nआज राम मंदिर बनणार,..."} {"inputs":"...हणाले होते \"ही एका नवीन युगाची सुरुवात आहे. महाराष्ट्राचं देशात स्थान महत्त्वाचं आहे. महाराष्ट्र बदलाची वाट पाहतोय. हे राज्य पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर येईल.\"\n\nसरकार स्थापन केल्यानंतर आपण दिल्लीत जाऊन मोठ्या भावाची भेट घेणार असल्याचंही याच बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान त्यांना लहान भाऊ म्हटलं होतं, असं सांगत उद्धव म्हणाले, \"हे सरकार सूडभावनेने काम करणार नाही पण कोणी अडथळा आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला आमची आघाडी माफ करणार नाही.\"\n\nत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"संपुष्टात आल्यानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या. यामध्ये दोन्ही पक्षांना बहुमत मिळालं नाही. यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मुरली देवरांना महापौर पदासाठी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. \n\n1980मध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा शिवसेनेचा पाठिंबा मिळाला. बाळासाहेब ठाकरे आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अब्दुल रहमान अंतुले यांचे संबंध चांगले होते आणि ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत केली होती.\n\n1980च्या दशकामध्ये भाजप - शिवसेना एकत्र आल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेसला जाहीरपणे फार कमी वेळा समर्थन दिलं. पण 2007मध्ये त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता राष्ट्रपतीपदासाठी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा देवीसिंह पाटील यांना पाठिंबा दिला होता. \n\nप्रतिभा पाटील मराठी असल्याने शिवसेनेने भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा न देता पाटील यांना पाठिंबा दिला होता. पाच वर्षांनी पुन्हा एकदा शिवसेनेने काँग्रेसचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जींना समर्थन दिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी तर शरद पवारांना पंतप्रधान होण्यासाठीही पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. \n\nअस्पृश्य नाही\n\nकाँग्रेस आणि शिवसेना एकमेकांसाठी अस्पृश्य नाहीत. शिवसेनेचे मुसलमानांविषयीचे विचार माहित असूनही त्यांना समर्थन दिल्याबद्दल काँग्रेसला सवाल केले जातील. पण काँग्रेसने आतापर्यंत शिवसेनेचा पाठिंबा घेतलेला आहे. पण शिवसेनेचं सरकार होऊ न देण्यापेक्षा, धर्मनिरपेक्षतेच्या दृष्टीने भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं गरजेचं होतं असंही काँग्रेसकडून सांगणयात येतंय. \n\nपण मग आता प्रश्न उभा राहतो की काँग्रेस आगामी निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात शिवसेनेच्या सोबतीने लढणार का? मग शिवसेनेच्या हिंदुत्त्ववादी पक्ष असण्याचं काय होणार? की शिवसेना काँग्रेसच्या सोबत राहूनही आक्रमक हिंदुत्ववादी पक्ष राहू शकते? की काँग्रेस शिवसेनेच्या सोबत राहूनही धर्मनिरपेक्ष असण्याचा दावा करू शकते?\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हत नाही. ते जुन्या गावात राहतात. केडगावला पोलीस स्टेशन असूनही घटनास्थळी पोहोचण्यास पोलिसांना उशीर झाला. यात सर्वांत गंभीर बाब अशी आहे की मारेकऱ्यांकडे गावठी कट्टे कुठून आले. पोलिसांचं काहीच नियंत्रण नाही का? अहमदनगरसाठी अशी परिस्थिती खरंतर धोकादायक म्हणावी लागेल,\" असं मिलिंद बेंडाळे म्हणाले. \n\nआतापर्यंत कुणाला झाली अटक?\n\nया हत्येप्रकरणात संदीप गुंजाळ नावाचा तरुण रात्री पारनेर ठाण्यात स्वतःहून हजर झाला. त्याने हे खून केल्याची कबुली दिली असली तरी पोलिसांकडून मात्र त्याचा या हत्याकांडाशी काही संबध ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त दोन्ही बाजूनं राजकारण केलं जातं. आताही शिवसेना आणि राष्ट्रवादी एकमेकांवर आरोप करत असल्याचं लंके म्हणाले.\n\nअहमदनगरमधील राजकीय नातीगोती\n\nनगर जिल्ह्यात राजकीय घराणी आहेत. या घराण्यांमध्येच नातीगोती असल्याने या जिल्ह्याचं राजकारण त्या घराण्यांभोवतीच फिरतं. \n\nसुधीर लंके यांना नगरमधील राजकारणाविषयी विचारलं असता त्यांनी सगळ्याच राजकीय पक्षांमध्ये ही घराणेशाही आणि नातीगोती बघायला मिळत असल्याचं सांगितलं.\n\nघटनेनंतर पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली.\n\n\"ही राजकीय घराणी एकमेकांच्या नात्यात येतात म्हणजे सगळ्यांचीच पार्श्वभूमी वाईट आहे किंवा गुन्हेगारीची आहे असं अजिबात म्हणता येणार नाही. प्रत्येकाचं राजकारण वेगळं आहे. \n\nअहमदगनर जिल्ह्यातील विखे आणि थोरात हे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाकांक्षी घराणी आहेत. शहरामध्ये कोतकर-जगताप-कर्डिले हे नात्यात आहेत. ग्रामीण भागात थोरात-राख-राजळे आणि घुले-तनपुरे-काळे हे नात्यात आहे. यातील काही घराणी एकाच पक्षात तर काही वेगवेगळ्या पक्षात आहेत, अशी माहितीही सुधीर लंके यांनी दिली.\n\nघटनेनंतर शिवसेना आक्रमक\n\nशिवसैनिकांच्या हत्येनंतर शनिवारी सांयकाळी सुवर्णनगर परिसरात शिवसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं.\n\nमाजी आमदार अनिल राठोड व शिवसैनिक\n\nसंतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली. पोलिसांना घटनास्थळावरून मृतदेह उचलून नेण्यास मज्जाव करण्यात आला.\n\nशिवसेनातर्फे 'जिल्हा बंद'ची हाक देण्यात आली होती. रविवारी जिल्ह्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. शहरात शिवसेनेतर्फे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चात मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक सहभागी झाले होते.\n\nशिवसेनेच्या नेत्यांनी अहमदनगरला भेट देत पत्रकार परिषद घेतली. हत्याकांडातील आरोपींना फाशी झाली पाहिजे, अशी मागणी करताना भाजप-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा या हत्यांकाडामागे हात असल्याचा गंभीर आरोप पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केल्याची माहिती एबीपी माझानं दिली आहे.\n\nदरम्यान राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी झी 24तासशी बोलताना, ही घटना राजकीय वादातून नव्हे तर भावकीच्या वादातून घडल्याचं सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हतं. \n\nआज दैव आपल्यावर इतकं का खुश झालं, याचा विचार करत असताना ती म्हणाली, \"तुम्हा भारतीयांचे केस छान असतात.\" अच्छा, मी भारतीय आहे म्हणून सरसकटीकरण झालंय होय. मी काही बोलणार तेवढ्यात समोरच्या विगकडे (तोच तो, मगाशी पाणी मारलेला) हात करून म्हणाली, \"हे केस पण भारतातून आलेत. भारतीय केसांना इथे खूप मागणी असते.\" \n\nभारतीय महिलांसारखे केस असणं इथे सौंदर्याचं लक्षण समजलं जातं.आजकाल इथला हा हॉट ट्रेंड आहे. \"आमच्याकडे भारतातून खूप केस येतात. खरं सांगायचं तर भारतीय केसांना सोन्यासारखी किंमत आहे इथे. हा ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्या छोट्या वेण्या घालून फिरतो. \n\nआफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय लोकांचे केस मुळातच अति कुरळे आणि राठ. म्हणूनच त्यांना आपल्या भारतीय केसांचं आकर्षण. \"भारतीय बायकांचे केस किती मस्त असतात,\" आता पहिल्यांदाच रूथ आमच्या संभाषणात सहभागी झाली होती, तिला हवा होत वेणीचा लांबसडक शेपटा किंवा त्याचा विग म्हणा, आणि तो काही तिला मनासारखा मिळत नव्हता. मनात म्हटलं, बाई आमच्या बायांनी शेपटा टाकून वर्ष उलटली आणि तू शेपटा शोधतेस. पिकतं तिथे विकत नाही हेच खरं. \n\nरुथचे केसही वाईट नाहीत. म्हणजे मला जामच आवडले. तिच्या कुरळ्या केसांच्या तिने बारीक बारीक वेण्या घातल्यात. आणि काही केस जांभळ्या रंगात रंगवलेत. एकंदरच मला नैरोबीतल्या बायकांनी केलेले केसांचे प्रकार आवडले. तिला विचारलं, या वेण्या सुटत नाही का, तर म्हणे माझ्या दोन महिने झाल्या तशाच आहेत. थोड्या सैल झाल्यात. \n\nया अशा वेण्या घालणं इथे खूप पॉप्युलर आहे कारण आफ्रिकेतल्या गरम वातावरणात अति कुरळ्या केसांचा डाला सांभाळणं प्रचंड कठीण काम आहे. सतत घाम येत राहणार, धूळ साठत राहणार आणि त्यांना धुणंही सोपं नाही. म्हणून या बायका पोरी एक वेण्या घालतात किंवा केस अगदीच कमी करतात. चमनगोटा केलेली बाई इथे दुर्मिळ नाही. \n\nआणि म्हणूनच विग इथे लोकप्रिय आहेत. ते लावायची पण विशिष्ट पद्धत आहेत. मुळात विग वापरायचा असेल तर आपले केस एकदम कमी करायचे. जवळपास टक्कल म्हणा ना. मग विग लावायच्या आधी डोक्यावर स्टॉकिंग लावायचा आणि मग वरून विग लावून पक्का करायचा. \n\nकेनियामधली कृत्रिम केसांची इंडस्ट्री प्रचंड मोठी आहे. त्याची वार्षिक उलाढाल १४ अब्ज रुपये इतकी आहे. \n\nगरीब श्रीमंत असल्या आयाबायांना आपले केस सुंदर हवे असतात, त्यासाठी विग किंवा हेअर एक्सटेन्शन्स हवे असतात. किबेरा ही केनियातली सगळ्यात मोठी आणि जगातली तिसरी सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. पण तिथेही हेअर सलून्सची रेलचेल आहे. \n\nकेनियातला केसांशी संबंधित असणाऱ्या सौन्दर्य प्रसाधनांचा तसंच नैसर्गिक केसांचा विग बनवण्याचा मोठा बिझनेस भारतीय गोदरेज कंपनीकडे आहे. या कंपनीच्या आफ्रिका हेअर विभागाच्या मार्केटिंग हेड असणाऱ्या रूथ मावागांगी केनियन माध्यमांशी बोलताना एकदा म्हटल्या होत्या, \"त्या महिलेला वाटतं, कि आपले केस चांगले असतील तर त्याने अनेक दरवाजे उघडतात. इंटरव्यूचा कॉल येतो, बॉयफ्रेंड तिच्यावर फिदा होतो किंवा चांगला नवरा मिळतो. पण मुख्य म्हणजे तिला वाटतं की समाजात..."} {"inputs":"...हता. ज्याच्या विरोधात आपण रान उठवलं, ज्या सिंचन घोटाळ्याचा मुद्दा आपण लावून धरला त्याचे आरोप असणाऱ्या अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करण्याची काही गरज नव्हती, भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. \n\n\"लोकांनी युतीला जनादेश दिला होता. आम्ही एकत्र लढलो होतो आणि आमच्या 165 जागा निवडून आल्या होत्या. पण मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद झाले आणि दोन्ही पक्ष वेगळे झाले. त्यामुळे भाजपकडे बहुमत उरलं नाही. पण तरीही मला असं वाटत नाही की अजित पवारांनी भाजपला धोका दिला.... उर्वरित लेख लिहा:","targets":"निवडीनंतर त्यांनी दावा केला होता की, \"ही घराणेशाही नसून घराण्याची परंपरा आहे.\"\n\nसकाळी 9.52 वाजता : उद्धव ठाकरेंनी घेतली राज्यपालांची भेट\n\nशिवसेनाप्रमुख तसंच महाविकास आघाडीचे संभाव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनात जाऊन भेट घेतली. \n\nसकाळी 9.48 वाजता : महाराष्ट्र कधी झुकणार नाही - संजय राऊत \n\nनव्या विधानसभेचं पहिलं अधिवेशन सुरू झालं आहे आणि नवनिर्वाचित आमदारांचे शपथविधी चालू आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, \n\n\"महाराष्ट्र कधी झुकणार नाही, कधी तुटणार नाही. माझी जबाबदारी कमी झाली. महाराष्ट्राला नवं सरकार मिळणार आहे. सरकार आणि पक्षसंघटना या वेगळ्या गोष्टी आहेत. मी पक्षाचं काम करतोय. माझं मिशन पूर्ण झालं. आता मी उद्यापासून माध्यमांशी बोलणार नाही. इतकंच सांगेन की मी जेव्हा म्हटलं की मुख्यमंत्री आमचा असेल तेव्हा लोक आमच्यावर हसले. मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो की आमचं सुर्ययान मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर उतरणार आणि तसंच झालं. आता उद्यापासून मला सामनावरच लक्ष केंद्रित करायचं आहे.\"\n\nसकाळी 8.14 वाजता: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या...\n\n\"आमचं स्वप्न सत्यात आणायला आम्ही खूप संघर्ष केला आहे. आता शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करणार,\" असं शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे म्हणाल्या. \n\nसकाळी 8.11वाजता:'जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू'\n\nयेत्या पाच वर्षात जनतेच्या मनातला महाराष्ट्र घडवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. \n\nसकाळी 8.05 वाजता: अभी तो पूरा आसमान बाकी - संजय राऊत \n\n शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. \n\nसकाळी 8 वाजता: विधानसभेच्या अधिवेशनाला सुरुवात\n\nविधानसभेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात झाली. खासदार सुप्रिया सुळे या विधानसभेच्या दारावरच सर्व आमदारांचं स्वागत करत आहेत.\n\nभाजप आमदार आशिष शेलार यांचं स्वागत करताना सुप्रिया सुळे\n\nमावळते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच आमदार त्यांचा रामराम घेत आहेत.\n\nमावळते मुख्यमंत्री फडणवीस यांचं स्वागत केलं तेव्हा...\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि भाऊ अजित पवार यांचंही त्यांनी मिठी मारून स्वागत केलं.\n\nगेल्या काही दिवसांतलं नाट्य\n\n23 नोव्हेंबरला सकाळी आठच्या सुमारास शपथविधी करून देवेंद्र फडणवीस आणि..."} {"inputs":"...हतो. एका चिमुकलीच्या बलात्काराच्या बातमीने चिंतित आईच्या तगमगीचा आयेशावर काहीही परिणाम झाला नाही.\n\nमुलीच्या सगळ्या हालचाली सांभाळत नाझने कॅमेरासमोरचं आपलं बोलणं तितक्याच भावुकपणे सुरू ठेवलं. \n\nपाकिस्तानच्या कसूर जिल्ह्यामध्ये झैनब या 6 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून तिची अमानुषपणे हत्या करण्यात आली.\n\nझैनबच्या बलात्काराची बातमी नाझने सादर केली आणि एका पत्रकाराच्याही आधी मी एक आई आहे, असं सांगणं हे तितकं असमान्य राहिलेलं नाही. शेवटी पत्रकारालाही कुटुंब, जात-पात, नाती, प्रदेश आणि आपले अनुभव यात... उर्वरित लेख लिहा:","targets":"बच्या बातमीतल्या संवेदनशीलतेआड आले नाहीत. पण लोक जेव्हा देखाव्यामागची सत्यता समजून घेण्याचा प्रयत्न करतील तेव्हाच खरा बदल होऊ शकतो.\n\nझैनबचे जे गुन्हेगार आहेत, त्यांच्यासारख्या माणसांचं नामोनिशाण नसेल, अशी परिस्थिती आणि अशा येणाऱ्या पिढ्या तयार करण्याचं आव्हान खूप मोठं आहे. त्यासाठी मोठ्यांच्या दुनियेतल्या विद्रुप कहाण्यांपासून निरागस मुलांचं बालपण वाचवणं खूप महत्त्वाचं आहे. \n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हत्त्वाचे सल्ले देऊ इच्छित होतो पण विधीमंडळात मला बोलूही दिलं गेलं नाही. सरना आदिवासी धर्म कोड विधेयकासाठीच विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. मग मला का बोलू दिलं गेलं नाही? \n\nबोलूच द्यायचं नव्हतं तर विशेष अधिवेशन बोलवण्याची गरजच काय होती? या मुद्द्यावर सोरेन सरकार केवळ राजकारण करत असल्याचं मला वाटतं. असं असलं तरीदेखील माझ्या पक्षाने या विधेयकाचं समर्थन केलं आहे.\"\n\nआदिवासींचा वाटा\n\n2011 च्या जणगणनेनुसार भारतात आदिवासींची संख्या 10 कोटींहून थोडी अधिक आहे. यात जवळपास 2 कोटी भिल्ल, 1.60 क... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर काय निर्णय घेतं, हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...हत्या,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nनोटा बदलून देण्याच्या प्रक्रियेतून सहकारी बँकांना वगळणं, हा या बँकांवर अन्याय होता, असंही त्यांनी सांगितलं. \n\n5. रिअल इस्टेट\n\nरिअल इस्टेट किंवा बांधकाम उद्योगात मोठ्या प्रमाणावर काळा पैसा येतो, असा सर्वसाधारण समज आहे. कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशनचे (CREDAI) पुण्याचे अध्यक्ष डी. के. अभ्यंकर यांच्या मते नोटाबंदीमुळे काळ्या पैशावर अंकुश ठेवणं शक्य झालं आहे.\n\n\"सुरुवातीला बांधकाम उद्योगातही गोंधळ उडाला होता. पण हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आली,\" असं त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"इलेक्ट्रॉनिक सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये रोजगाराचं प्रमाण वाढलं,\" असं बापट यांनी सांगितलं. \n\n\"पहिला महिना आघाताचा, पुढचे 2-3 महिने गोंधळाचे आणि तिथून पुढे वाटचाल गतीशील\" असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n9. मनोरंजन उद्योग\n\nमनोरंजन किंवा चित्रपट उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणावर काळा पेसा येतो, हे उघड गुपित मानलं जातं.\n\nचित्रपट वितरक समीर दीक्षित यांनीही ते नाकारलं नाही. पण नोटाबंदीनंतर जाणवलेली तंगी हळूहळू कमी झाली, असं त्यांचं म्हणणं आहे.\n\nमनोरंजन क्षेत्राचे व्यवहार आजही रोखीने\n\n\"सुरुवातीला चित्रिकरण थांबलं, रोजगारावर कुऱ्हाड आली, घोषणा झालेले चित्रपट डब्यात गेले. पण पुढे घडी व्यवस्थित बसली,\" असं दिक्षित सांगतात.\n\nत्यांच्याच शब्दात सांगायचं तर \"ब्लॅक मनी पिंक झाला आहे.\"\n\n10. सेवाभावी संस्था\n\nसेवाभावी संस्थांवर काळा पैसा पांढरा करण्यासाठी मदत केल्याचे आरोप या काळात झाले.\n\nचाईल्ड राईट्स अँड यू (CRY) या जगप्रसिद्ध संस्थेच्या अध्यक्ष क्रियान यांनी या मुद्यावर बोलायचं टाळलं. \n\n'आमचं तर दिवस-रात्र सगळं काळंच आहे!'\n\nपण अनेक संस्थांमध्ये अलिकडे चेक किंवा बँकेच्या माध्यमातूनच देणगी स्वीकारली जाते. त्यामुळे अशा व्यवहारांची शक्यता कमी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n11. छोटे उद्योजक\n\nनोटाबंदी नंतर हातमाग, स्वयंरोजगार, वस्त्रोद्योग यांचं झालेलं नुकसान न भरून येण्यासारखं आहे, असं आर्थिक घडामोडींचे अभ्यासक संजीव चांदोरकर यांनी म्हटलं आहे.\n\n\"बहुतांश छोटे उद्योजक रोखीने व्यवहार करतात. मोठ्या उद्योगांसाठी कच्चा माल पुरवण्याचं किंवा तयार करण्याचं काम ते करत असतात. अशावेळी कॅश इकॉनॉमीचं गणित बिघडल्यामुळे आणि ते अजून न सुधारल्यामुळे दरीत ढकलल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली आहे,\" असं चांदोरकर सांगतात. \n\n12. शेअर बाजार\n\nअगदी अलीकडे शेअर बाजार निर्देशांकांनी नवीन उच्चांक गाठला आहे. आणि गुंतवणूक विश्लेषक स्वाती शेवडे यांनी या वाटचालीसाठी नोटाबंदी एक कारण असल्याचं म्हटलं आहे. \n\n\"ज्यांनी रोख पैसा घरी ठेवला होता तो बाहेर आला. बँकांमध्ये व्याजदर कमी झाले. त्यामुळे हा पैसा मग म्युच्युअल फंडात आला, असं हे गणित आहे.\"\n\n\"एकूणच 2017मध्ये देशांतर्गत गुंतवणूक संस्थांनी शेअर बाजारात मोठा वाटा उचललाय. एकट्या ऑक्टोबर महिन्यात 16,000 कोटी रुपये शेअर बाजारात आले आहेत,\" याकडे शेवडे यांनी लक्ष वेधलं.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...हमद यासीन आणि त्यांचे उत्तराधिकारी अब्दुल अजीज अल-रनतिसी यांचा इस्रायलच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाला. \n\nत्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात फतह गटाचे नेते यासर अराफात यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पॅलेस्टाईन प्राधिकरणाची कमान हमासच्या रॉकेट हल्ल्यांनी नुकसान होतंय, असा समज असणारे महमूद अब्बास यांच्या हाती आली. \n\nफेब्रुवारी 1996मध्ये जेरुसलेममध्ये एका बसमध्ये आपण स्फोट घडवून आणल्याचं हमासने म्हटलं होतं. यामध्ये 26 जण मारले गेले होते.\n\nपुढे 2006 साली झालेल्या पॅलेस्टाईनच्या सार्वत्रिक निवडणुकीत हम... उर्वरित लेख लिहा:","targets":"नंतर पॅलेस्टाईनचे रॉकेट हल्ले आणि इस्रायलचे हवाई हल्ले सुरू झाले. \n\nगाझावरून होणाऱ्या हल्ल्यासाठी इस्रायल हमासला जबाबदार मानतो आणि त्यांनी तिथे तीन वेळा सैन्य कारवाईदेखील केली. त्यानंतर सीमेवर युद्धही झालं. \n\n2008 सालच्या डिसेंबर महिन्यात इस्रायलच्या सैन्याने रॉकेट हल्ले थोपवण्यासाठी ऑपरेशन 'कास्ट लीड' राबवलं. 22 दिवस चाललेल्या त्या संघर्षात 1300 हून अधिक पॅलेस्टाईन नागरिक आणि 12 इस्रायली नागरिक मारले गेले. \n\n2012 सालच्या नोव्हेंबर महिन्यात इस्रायलने पुन्हा एकदा ऑपरेशन 'पिलर' राबवलं. एका हवाई हल्ल्याने या ऑपरेशनची सुरुवात झाली. या हल्ल्यात कसाम ब्रिगेडचे कमांडर अहमद जबारी यांना लक्ष्य करण्यात आलं. 8 दिवस चाललेल्या लढ्यात 170 पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. यात बहुतांश सामान्य पॅलेस्टाईन नागरिक होते. तर 7 इस्रायली नागरिकांचाही मृत्यू झाला. \n\nया दोन्ही लढायांनंतर हमासची ताकद कमी झाली. मात्र, पॅलेस्टाईनच्या नागरिकांमध्ये त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. \n\n2014 सालच्या जून महिन्याच्या मध्यात इस्रायलने हत्या करण्यात आलेल्या तीन इस्रायली तरुणांच्या खुनाचा तपास करताना वेस्ट बँकमध्ये हमासच्या अनेक सदस्यांना अटक केली आणि यानंतर पुन्हा एकदा गाझापट्टीतून जोरदार रॉकेट हल्ल्यांना सुरुवात झाली. \n\nहमासचे नेते इस्माईल हानिया (डावीकडे) हे काही काळ पॅलेस्ट्राईन राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांच्या कार्यकाळात पंतप्रधान होते.\n\nजुलै महिन्यात हमासने गेल्या दोन वर्षांत पहिल्यांदा इस्रायलवर रॉकेट हल्ला केल्याचं मान्य केलंय. \n\nदुसऱ्याच दिवशी इस्रायलच्या सैन्याने ऑपरेशन 'प्रोटेक्टिव्ह एज' सुरू केलं. 50 दिवस चाललेल्या या युद्धात कमीत कमी 2251 पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले. यात 1462 सामान्य नागरिक होते. \n\nइस्रायलच्या 67 जवान आणि 6 नागरिकांचा मृत्यू झाला. \n\n2014 पासून दोन्ही बाजूंनी सातत्याने हिंसक चकमकी झडत आहेत. मात्र, इजिप्त, कतार आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने युद्धविराम होऊन कधी युद्धाची वेळ ओढावली नाही. \n\nनाकाबंदीमुळे दबाव असूनही हमासने गाझामध्ये स्वतःची सत्ता कायम ठेवली आहे. इतकंच नाही तर आपलं रॉकेट भंडार अधिकाधिक समृद्ध कसं होईल, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. \n\nफतहसोबत समेट घडवण्याचे प्रयत्नही फोल ठरले आहेत. \n\nया सर्व परिस्थितीत गाझामध्ये राहणाऱ्या पॅलेस्टाईन नागरिकांची अवस्था अधिकाधिक बिकट होत चालली आहे. अर्थव्यवस्था ठप्प झाली..."} {"inputs":"...हम्मद नईम\n\nमोहम्मद नईम सांगतात, \"चीनमध्ये मुसलमानांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांच्यासाठी चिनी भाषेत नमाज शिकवणारं कोणतंही पुस्तक उपलब्ध नाहीये. आमच्या मदरशात चिनी भाषा शिकण्यासाठी केवळ विद्यार्थीच नाहीत तर व्यापारी आणि खासगी कंपन्यांचे कर्मचारीही येतात.\"\n\nचीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर आणि दोन्ही देशांमध्ये वाढणाऱ्या व्यापारी संबंधांमुळे पाकिस्तानमध्ये चिनी भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. \n\nउस्मानच्या मदरशामध्ये चिनी विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांसोबतच राहतात. आम्ही जेव्हा त्यांना भेटाय... उर्वरित लेख लिहा:","targets":"थ्यांची आम्ही चौकशी करू असही चीननं स्पष्ट केलं आहे. \n\nपाकिस्तानमध्ये जेवढे विद्यार्थी आहेत आणि ज्यांना व्हिसा देण्यात येत आहे त्यांच्यासंबंधी दोन महिन्यात माहिती दिली जावी, असं गृहमंत्रालयाच्या एका अधिकाऱ्यानं बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हरणं आहेत.\n\nहिंसक घटनांत जमावाचं टार्गेट मात्र ठराविक असल्याचं दिसून आलं आहे. म्हणजेच हा जमाव दिशाहीन नव्हता, त्याला काही तरी कारण होतं. \n\nआंदोलनाचं प्रातिनिधिक छायाचित्र\n\n2. शांत जमाव\n\nजमाव मूलतः हिंसक असतोच, ही कल्पना किल युनिव्हर्सिटीचे प्रा. क्लिफोर्ड स्टॉट यांनी फेटाळली आहे. काही जमाव किंवा गर्दी त्यांना हिंसेसाठी चिथावण्यात येऊनही शांत राहिल्याची उदाहरणं आहेत.\n\n1950 आणि 1960च्या दशकात अमेरिकेत नागरी हक्कांसाठी झालेल्या चळवळीतील आंदोलक शांत असायचे. त्यांना पोलिसांकडून चिथावण्याचे प्रयत्न झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुळ्यातील प्रकार हा सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांत येतो, असं सांगून जोशी पुढे म्हणाले, \"सायबर क्राईमबद्दल किमान आता चर्चा होत आहे, पण सोशल मीडियाच्या धोक्यांबद्दल कुणीही बोलत नाही.\"\n\nबीबीसी गुजरातीबरोबर बोलताना डॉ. चोक्सी सांगतात, \"एखादा मेसेज शहानिशा न करता पुढे पाठवला जातो. यातून लोकांमध्ये संभ्रम, अस्वस्थता, भीती आणि राग पसरताना दिसतो. प्रसारमाध्यमांवर कुणाचं तरी नियंत्रण असतं, पण सोशल मीडियावर असं कुणाचंच नियंत्रण नसतं, त्यामुळे तिथं अशा अफवा वेगानं पसरतात. विशेषतः जे लोक अस्वस्थ, असुरक्षित आणि अशिक्षित असतात, त्यांच्याकडून असे मेसेज विचार न करता फॉरवर्ड केले जातात.\"\n\nजमावानं मारहाण करणं, जमावानं ठेचून मारणं अशा घटना देशात वाढत आहेत, असं मत सायकॉलॉजिस्ट प्रसन्न रबडे यांनी व्यक्त केलं. \"काही वेळा आपल्या सोयीसाठी या अफवा पसरवल्या जातात. सुरुवातीला हा प्रकार फक्त सावधतेचे इशारे देण्यापुरता होता. सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत,\" असं ते म्हणाले. \n\nअसुरक्षितपणाची भावना आणि अविश्वास याच्या मुळाशी ढासळत चाललेली कुटुंबव्यवस्था हे महत्त्वाचं कारण आहे, असं ते म्हणाले.\n\n'सोशल मीडियावर डोकं वापरा'\n\nमग अशा घटनांना आळा कसा घालणार? सध्यातरी एकच उपाय आहे - सोशल मीडियावरील प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवू नका. \n\nबेंगळुरूपासून ते धुळेपर्यंत, सर्वत्र पोलीस आणि सायबर क्राईम सेल हाच सल्ला देत आहेत. गरज पडल्यास कुठल्याही संशयाची, शंकेची किंवा अफवेची आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा 100वर डायल करून खात्री करून घ्या.\n\nआम्ही बीबीसीच्या वाचकांनाही असले प्रकार रोखण्यासाठी काही मार्ग सुचवण्यास सांगितलं होतं.\n\nत्यातले काही प्रामुख्यानं पुढे आलेले सल्ले असे -\n\nसचिन पाटील सांगतात की \"अशा अफवा ग्रुप्सच्या माध्यमातून सर्वाधिक पसरतात. त्यामुळे यापुढे ग्रुपवरील कोणतीही पोस्ट adminच्या परवानगीशिवाय स्वीकारली जाऊ नये आणि स्वीकारल्यास त्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी ही ग्रुप adminची असेल असा कायदा करावा.\" \n\n\"व्हॉट्सअॅपवर फक्त जो मेम्बर अफवा पसरवतो त्याचा फक्त पोस्ट टाकण्याचा अधिकार अडमिनला काढून घेता यावा, या उपायानं अफवांवर आळा बसायला मदत होईल,\" असं निलेश म्हेत्तर यांना वाटतं.\n\nकौस्तुभ जंगम आणि संकेत देशपांडे हे एकसूरात हाच सल्ला देतात - \"आपलं डोकं वापरा. मेसेजची शहानिशा करा. तारतम्यानं विचार करा आणि मगच संबधित गोष्ट..."} {"inputs":"...हलोत हे काँग्रेसचे प्रभारी होते. तिथं गहलोत यांनी काँग्रेसला भाजपच्या तोडीस तोड उभं केलं.\n\nत्यानंतर कर्नाटक निवडणूक आणि अहमद पटेल यांची राजसभा उमेदवारीची निवडणूक या दोन्ही वेळी गहोलत यांची सक्रियता पाहता, भाजप त्यांच्यावर नजर ठेवून होती. त्यामुळे जेव्हा समोरून आव्हान दिसलं, तेव्हा गहलोत पटकन तयारीत दिसून आले.\"\n\n\"मध्य प्रदेशात कमलनाथ यांच्यासमोर ज्योतिरादित्य शिंदे बंडाचा झेंडा घेऊनच उभे होते. शिंदे यांची ग्वाल्हेर भागात चांगली पकड आहे. तशी सचिन पायलट यांची राजस्थानात पकड नाही. त्यात शिंदे यांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोकळं सोडलं आणि त्यांनीच आखलेल्या जाळ्यात हे विरोधक अडकत गेले,\" असं उपाध्याय सांगतात.\n\nउपाध्याय सांगतात, \"गहलोत यांचे विरोधक इतके पुढे निघून गेले की काँग्रेस हायकमांडसुद्धा याप्रकरणी काहीच करू शकत नाही. गहलोत यांची रणनिती वरचढ ठरल्याचं चित्र आहे.\" \n\nते पुढे सांगतात, \"शिंदे आणि पायलट यांच्यात फरक आहे. शिंदे यांनी मैदानात उडी मारण्याआधीच स्वतःची आणि आपल्या समर्थकांची सोय केलेली होती. पण सचिन पायलट यांनी आपल्या समर्थकांना तर सांभाळलं नाहीच, शिवाय ते स्वतःसुद्धा अडचणीत आले.\" \n\nराजेशाही असताना ज्याप्रकारे समर्थक भूमिका घ्यायचे, त्याचप्रकारची भूमिका शिंदे यांच्या समर्थकांनी घेतली. त्यांनी आपल्या नेत्याविषयी अशीच आस्था दाखवली. \n\nमध्य प्रदेशात भाजपने कमलनाथ यांचं सरकार पाडण्याचं सुरू केलं, तेव्हा शिवराजसिंह चौहान यांच्यासह इतर नेते एकत्रित होते. \n\nपण राजस्थानचा घटनाक्रम सुरू असताना माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे मात्र पूर्णपणे मौन बाळगून होत्या.\n\nदरम्यान, गहलोत आणि वसुंधराराजे यांचं संगनमत असल्याचा आरोपही पायलट यांनी केला. \n\nवसुंधराराजे या प्रकरणात मुख्यमंत्री गहलोत यांची मदत करत असल्याचं वक्तव्य भाजपच्याच सहयोगी पक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी केलं. \n\nयावरून भाजपमध्ये गदारोळ झाल्याचं दिसून आलं. राजे समर्थकांनी याबाबत तिखट प्रतिक्रिया दिली. \n\nवसुंधराराजे बराच काळ शांत होत्या. पण नंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे जनतेला नुकसान सहन करावं लागत आहे. लोक त्रस्त आहेत आणि काँग्रेस भाजप नेतृत्वावर आरोप लावत आहे, असं ट्वीट राजे यांनी केलं. \n\nसचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाला राजे यांचा विरोध आहे, त्यामुळे पायलट यांनी राजे यांच्यावर निशाणा साधला, असं त्यांच्या समर्थकांना वाटत असल्याचं जाणकार सांगतात. \n\nराज्याचे परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास हे सचिन पायलट यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. \n\nपण पायलट यांनी तीस आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगत बंडाचं शस्त्र उपसलं, त्यावेळी खाचरियावास यांनी पायलट यांच्याविरुद्ध भूमिका घेतली. \n\nबीबीसीने बोलताना खाचरियावास म्हणाले, \"पक्षाला हानी पोहोचावी, असा विचार आम्ही कधीच करणार नाही. पायलट अशा प्रकारचा विचार करत आहेत, असा माझा अंदाज होता. मुख्यमंत्री गहलोत यांना तर आधीपासूनच याची माहिती होती.\"\n\nगहलोत यांनी..."} {"inputs":"...हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी करणार होते. ही तुकडी अचानक आल्याने ब्रिटिशांच्या फौजेचं बळ वाढलं. राणीला लगेचच धोक्याचा अंदाज आला.\n\n राणीचे सैनिक रणांगणातून पळाले नाहीत पण हळूहळू त्यांची संख्या रोडावली. \n\nब्रिटिश सैनिक\n\nया लढाईत सामील झालेले जॉन हेनरी सिलवेस्टर त्यांच्या 'रिकलेक्शन्स ऑफ द कँपेन इन माळवा अँड सेंट्रल इंडिया' या पुस्तकात लिहितात, 'अचानक राणी जोरात ओरडली. माझ्या मागे या. पंधरा घोडेस्वारांचा एक जत्था त्यांच्यामागे निघाला. राणी रणांगणातून एवढ्या वेगाने बाहेर पडली की इंग्रज सैनिकांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तलवार वर केली. पण त्या इंग्रज सैनिकाची तलवार राणी लक्ष्मीबाईंच्या डोक्यावर एवढ्या जोराने लागली की त्यांचं डोकं अर्ध्यात फाटलं. त्यातून वाहणाऱ्या रक्तामुळे राणीला दिसेनासं झालं.'\n\n'तरीही ती पुरी ताकद लावून लढत होती. तिने त्या इंग्रज सैनिकावर पलटवार केला पण ती त्याच्या खांद्यावरच वार करू शकली. राणी घोड्यावरून खाली पडली. \n\nतेवढ्यात एका सैनिकाने घोड्यावरून उडी मारून राणीला उठवलं आणि एका मंदिरात आणलं. तोपर्यंत ती जिवंत होती. \n\nमंदिरातल्या पुजाऱ्याने तिच्या सुकलेल्या ओठांवर एका बाटलीत ठेवलेलं गंगेचं पाणी लावलं. राणीची अवस्था खूपच बिकट होती. हळूहळू तिची शुद्ध हरपू लागली. \n\nतिकडे मंदिराच्या बाहेर गोळीबार सुरूच होता. शेवटच्या सैनिकाला मारल्यानंतर इंग्रज सैनिकांना वाटलं की त्यांनी त्यांचं काम फत्ते केलं आहे. \n\nझाशीचा किल्ला\n\nतेवढ्यात रॉड्रिकने जोरात ओरडून सांगितलं, ते लोक मंदिरात गेले आहेत. त्यांच्यावर हल्ला करा. राणी अजूनही जिवंत आहे. \n\nइकडे पुजाऱ्यांनी राणीसाठी अंतिम प्रार्थना सुरू केली होती. राणीच्या एका डोळ्याला इंग्रज सैनिकाने केलेल्या कट्यारीच्या वारांमुळे जखम झाली होती. तो डोळा ती उघडू शकत नव्हती. पण तिने मोठ्या मुश्किलीने आपला दुसरा डोळा उघडला. तिला सगळं धूसर दिसत होतं. तिच्या तोंडातून कसेबसे शब्द निघत होते. दामोदर.. मी त्याला तुमच्या भरवाशावर सोडते. त्याला छावणीमध्ये घेऊन जा. लवकर जा.. घेऊन जा त्याला. \n\nराणीने आपल्या गळ्यातला मोत्यांचा हार काढण्याचा प्रयत्न कोला. पण तो ती काढू शकली नाही. ती पुन्हा बेशुद्ध पडली.\n\nमंदिराच्या पुजाऱ्याने राणीच्या गळ्यातला हार उतरवून तिच्या अंगरक्षकाकडे सोपवला. हे ठेवा दामोदरसाठी .. ते म्हणाले. \n\nझाशीची राणी चित्रपट\n\nराणीचे श्वास वेगाने चालू लागले. तिच्या जखमांमधून निघणारं रक्त फुफ्फुसांमध्ये जात होतं. हळूहळू ती श्वास मंद होत गेले.पण अचानक तिच्यात कुठूनतरी शक्ती आली. \n\nती म्हणाली, माझं शरीर इंग्रजांच्या हाती पडू देऊ नका. हे म्हणताना तिने थोडं उचललेलं डोकं लगेचच खाली पडलं. तिच्या श्वासात एक झटका बसला आणि सगळं शांत झालं. \n\nझाशीच्या राणीने आपल्या प्राणांची आहुती दिली होती. राणीच्या अंगरक्षकांनी जवळूनच काही लाकडं जमा केली आणि राणीच्या पार्थिवाला अग्नी दिला. \n\nत्यांच्या भोवती सगळीकडे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज घुमत होते. मंदिराच्या भिंतीबाहेर आता शेकडो ब्रिटिश सैनिक पोहोचले होते...."} {"inputs":"...हा दृष्टांत झाला त्यावेळी त्यांचं वय 82 वर्षं होतं आणि त्यांना सतत खोकला यायचा. या खोकल्यामुळे त्यांना गाढ झोपही येत नसे. \n\nत्यांची राणी जीनत महल यांनी त्यांना स्वातंत्र्य सैनिकांची साथ देण्यासाठी त्यांना मन वळवलं होतं. \n\nलाल किल्ल्यावर एका प्रेताची सावली फिरत असल्याचं बघितल्याचंही बरेच जण म्हणायचे. फेब्रुवारी 1707 मध्येही औरंगजेबच्या मृत्यूपूर्वीसुद्धा अशीच एक सावली दिसल्याचं बोललं जातं. \n\nकाश्मिरी गेटजवळ मुंडक नसलेला योद्धा घोड्यावरून जात असल्याचं काहींनी बघितलं. त्याला दुंड असं म्हटलं गेलं. ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"खरं ठरलं. इंग्रज अधिकाऱ्यांनी अनेक बंडखोर शिपायांना फासावर चढवलं. \n\nमुघल कुटुंबातल्या एका आजींनाही अशी स्वप्न पडायची. गुरूद्वारा शीशगंजसमोर अनेक मृतदेह कुजत पडल्याचं त्यांना दिसायचं. स्वप्नामुळे झोपेतून जाग आल्यानंतरही त्यांना तो वास यायचा. \n\nत्यांचं हे स्वप्नही काही प्रमाणात खरं ठरलं. लेफ्टनंट हडसन यांनी बहादूर शहा जफर यांचे दोन पुत्र आणि नातवाला खुनी दरवाजासमोर ठार केलं आणि त्यांचे मृतदेह गुरूद्वाराजवळ कुजण्यासाठी फेकून दिले. \n\nसर सैयद अहमद शहा यांच्या एका नातेवाईकाने स्वप्नात दरियागंजजवळून वाहणाऱ्या कालव्यात रक्ताचे पाट वाहत असल्याचं दिसलं. \n\nसंघर्षाची धग थोडी कमी झाल्यावर सर सैयद अहमद शहा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांचं सगळं घर अस्ताव्यस्त झालं होतं आणि ते नातेवाईक कुठे गेले, हे कधीच कळलं नाही.\n\nसंध्याकाळी लाल दरवाजापासून दिल्ली गेटकडे जाताना एका व्यक्तीने रक्त सांडलेलं बघितलं. तिथे कुणाची तरी हत्या झाली होती. \n\n1857 च्या मे महिन्याच्या सुरुवातीला यमुनेजवळच्या एका मशिदीत एक फकीर 'मरा-मरा' असं पुटपुटत असल्याचं अनेकांनी बघितलं. याचप्रमाणे शहाजहापूरमध्ये एक फकीर आणि जयपूरमध्ये एक साधूसुद्धा असेच 'मरा-मरा' पुटपुटत होते.\n\nया सर्व घटना आणि या स्वप्नांचा काय अर्थ होता? ही स्वप्न म्हणजे घडणाऱ्या घटनांच्या पूर्वसूचना होती का?\n\nयाबाबत नेमकं खरं काय, हे सांगता येत नसलं तरी जे घडलं ते पूर्णपणे नाकारताही येत नाही. \n\nपुढे अनेक संशोधनात मानवी मेंदूत येणारा काळ बघण्याची क्षमता असते, हे सिद्ध झालं आहे आणि म्हणूनच या स्वप्नांना काही अर्थ नसतो, असं म्हणून ती नाकारली जाऊ शकत नाहीत. \n\nबल्लिमारान भागात हकीम अहसनुल्लाह खान यांच्या हवेलीत जुनं वातावरण आजही अनुभवता येतं. हकीम खान बहादूर शहा जफर यांचे खाजगी डॉक्टर तर होतेच. शिवाय त्यांचे सल्लागारही होते. \n\nथोड्याच अंतरावर लाल कुवामध्ये राजाची सर्वांत तरुण राणी जीनत महल यांचं पिढीजात घर आहे. तिथे आता शाळा भरते. \n\nतर करोलबाग येथील राव तुला राम शाळा, रेवाडीच्या शूर राजांची आठवण करून देते. त्यांचे पूर्वज राव तेज सिंह यांनी 1803 सालच्या पटपडगंज इथल्या युद्धात शिंदेंची साथ दिली होती. नोव्हेंबर 1857 मध्ये नारनौलच्या युद्धात राव तुला राम यांचा पराभव झाला. त्यानंतर ते तात्या टोपेंसोबत गेले आणि 1862 साली ते रशियाला गेले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही..."} {"inputs":"...हा भाजपचाच बालेकिल्ला राहिला आहे. 1991 नंतर एका निवडणुकीचा अपवाद वगळला तर ही जागा कायम भाजपकडेच राहिली आहे. गेल्यावेळेस मोदी आणि केजरीवालांव्यतिरिक्त वाराणसीमधून काँग्रेसचे अजय राय उभे होते. समाजवादी पक्षानं कैलाश चौरासिया आणि बसपनं विजय प्रकाश जायसवालांना उमेदवारी दिली होती. \n\nया पंचरंगी लढतीत नरेंद्र मोदींना पाच लाख 81 हजार मतं मिळाली होती. केजरीवालांना त्यांच्या निम्मीच म्हणजे जवळपास दोन लाख 10 हजार मतं मिळाली होती. काँग्रेसच्या अजय राय यांना 75 हजार, सपाच्या उमेदवाराला 45 हजार आणि बसपाला 60 ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचा गेल्या पाच वर्षांत पूर्णपणे बोजवारा उडाल्याचं वृत्त 'द वायर' या वेबसाईटनं प्रसिद्ध केलं आहे. द वायरच्या ग्राउंड रिपोर्टनुसार इथल्या रस्त्यांची स्थिती खराब आहे, इथे केवळ आठवीपर्यंतच शिक्षणाच्या सोयी उपलब्ध आहेत, आरोग्य केंद्राची दुरवस्था आहे, स्वच्छ भारत अभियानही इथं अयशस्वी ठरलं आहे. \n\n\"माँ गंगा ने मेरे लिए कुछ काम तय किए हैं. जैसे-जैसे माँ गंगा मेरा मार्गदर्शन करती रहेगी, मैं उन कामों को पुरा करता जाऊंगा,\" असं मोदी यांनी 2014 च्या एका प्रचारसभेत म्हटलं होतं. त्यामुळं वाराणसीतली जी काही कामं अपूर्ण आहेत ती पूर्ण करण्यासाठी 'माँ गंगा' मोदींना किती मताधिक्याचा आशीर्वाद देणार, हे 23 मे लाच स्पष्ट होईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हाईट हाऊस प्रशासनात सातत्याने बदल होत आहेत. याची परिणती ट्रंप यांच्या ध्येयधोरणांमध्ये दिसते. \n\nअमेरिकन काँग्रेसची अर्थात संसदेची मंजुरी आवश्यक असणारे विषय पुढे रेटण्यात त्यांना अडचणी जाणवल्या. \n\nआरोग्यविषयक मुद्यांची पूर्तता करण्यात ट्रंप यांना अपयश आलं आहे. ट्रंप यांच्याआधीचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडलेल्या अफॉर्डेबल केअर अॅक्टची वासलात लावू असं आश्वासन ट्रंप यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात त्यांना ते जमलं नाही. \n\nआरोग्यविमा नसलेल्या 20 दशलक्ष नागरिकांना या योजनेचा फायदा होईल असं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी 1.7 बिलिअन डॉलर्सचा निधी मंजूर केला. मात्र ट्रंप यांचा मानस असलेल्या भिंतीच्या उभारणीसाठी 12 ते 70 बिलिअन डॉलर्स एवढा खर्च अपेक्षित आहे.\n\nया भिंतीच्या उभारणीसाठी लागणाऱ्या वेळेवरून ट्रंप प्रशासनावर टीका झाली. त्या पार्श्वभूमीवर ट्रंप यांनी तब्बल 35 दिवसांचा शटडाऊन जाहीर केला.\n\nशटडाऊनच्या घोषणेसह डेमोक्रॅट्स पक्षावर दडपण आणण्याचा ट्रंप यांचा प्रयत्न होता मात्र शटडाऊन बुमरँगसारखं ट्रंप यांच्यावर उलटलं. समाधानकारक कराराशिवायच ट्रंप यांना शटडाऊन रद्द करावं लागलं. \n\nशटडाऊनच्या पाच आठवड्यांच्या कालावधीत अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचं 11 बिलिअन डॉलर्स एवढं प्रचंड नुकसान झालं. मात्र कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन मिळाल्याने 8 बिलिअन डॉलर्स सरकारी खात्यात जमा होतील अशी अपेक्षा आहे.\n\nशटडाऊनच्या कालावधीत ट्रंप यांनी सातत्याने मेक्सिकोच्या सीमेनजीक भिंत उभारण्याचं समर्थन केलं. माणुसकीच्या दृष्टिकोनातून तसंच सुरक्षेच्या मुद्यासाठी ही भिंत उभारणं आवश्यक आहे असा मुद्दा त्यांनी रेटला. हजारो बेकायदेशीर स्थलांतरितांचा लोंढा रोखण्यासाठी भिंत उभारण्यासाठी निधी द्या असं आवाहन त्यांनी केलं. \n\n2000 पासून स्थलांतरितांच्या लोंढ्यांचं प्रमाण सातत्याने घटतं आहे असं आकडेवारी सांगते. \n\nस्थलांतरितांच्या संदर्भातील कायद्यात बदल व्हावा यासाठी ट्रंप प्रयत्नशील आहेत आणि त्यासाठी अमेरिकेच्या संसदेसमोर हा मुद्दा रेटत आहेत. व्हिसा लॉटरी सिस्टम आणि साखळी स्थलांतर (ज्यामध्ये अमेरिकेत सध्या राहणाऱ्या स्थलांतरित नागरिकांच्या नातेवाईकांना व्हिसा मिळताना प्राधान्य मिळतं) या पद्धती बंद व्हाव्यात असा ट्रंप यांचा आग्रह आहे. \n\nगेल्यावर्षी जून महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने ट्रंप यांच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केलं. राष्ट्रीय सुरक्षिततेच्या मुदयावरून मुस्लिम बहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला होता. \n\nट्रंप यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेचं काय झालं? \n\nनिवडणूक प्रचारादरम्यान ट्रंप यांनी दहा वर्षांत 25 दशलक्ष नोकऱ्या देऊ असं आश्वासन दिलं होतं. नोकऱ्या देणारा राष्ट्राध्यक्ष अशी आपली ओळख असेल असा दावा ट्रंप यांनी केला होता. \n\nबेरोजगारीचा दर 40 टक्क्यांपेक्षा जास्त आहे असं ट्रंप निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सांगत असत. आता तेच अमेरिकेचे सर्वेसर्वा आहेत. आता हीच आकडेवारी प्रमाण मानून ते वाटचाल करत आहेत. एकेकाळी बेरोजगारीचं प्रमाण बनावट आहे असं ट्रंप..."} {"inputs":"...हाच्या मळ्यांचं अतिक्रमण ही एक मोठी समस्या आहे.\n\n\"हत्ती चहाची पानं खात नाही. त्यामुळे ते आता खेड्यांपर्यंत आले आहेत आणि आता मनुष्य आणि हत्तींमधील संघर्ष वाढल्याचं दिसू लागलं आहे,\" असं ते म्हणाले. \n\nछोट्या प्रमाणात चहाची लागवड करणाऱ्या लोकांनी या जंगलात अतिक्रमण केल्याचा दावा शर्मा यांनी केला. \n\nआसाममधील महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आम्हाला सांगितलं की बेकायदेशीररीत्या वनजमिनींवर चहाची लागवड करणाऱ्या उद्योजकांकडून जमिनी परत घेण्यात येत आहेत.\n\nलहान लागवडीदारांवर लक्ष\n\nशास... उर्वरित लेख लिहा:","targets":"जमिनीचं सर्वेक्षण आणि महसूल गोळा करणं ही संपूर्णपणे सरकारची जबाबदारी आहे,\" असं ते म्हणाले. \n\nचहाची पानं तोडणाऱ्या स्त्रियांना हत्तीचा धोका कायम सतावत असतो.\n\nआता सरकार हे सर्वेक्षण कधी करणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.\n\nपण माणसांचा आणि हत्तींचा संघर्ष दिवसेंदिवस अधिक गंभीर वळण घेत आहे. वाढणारी लोकसंख्या आणि कमी होणारं वनक्षेत्र बघता मानव आणि हत्ती यांचं सहजीवन खरंच शक्य आहे का, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हात का, यावर ते सांगतात, \"सनातनच्या विचारांशी मी अजिबात सहमत नाही. सर्व जाती धर्मांत माझे मित्र आहेत आणि मी धर्मनिरपेक्षता मानणारा माणूस आहे.\"\n\nकाँग्रेसनं तुमच्या जागी दुसऱ्या कुणाला उमेदवारी द्यावी, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे, यावर ते सांगतात, \"जितेंद्र आव्हाड यांनी माझा सनातनशी संबंध आहे, हे सिद्ध करून दाखवावं आणि मगच बोलावं.\" \n\nवैभव राऊत आणि सुधन्वा गोंधळेकर यांना एटीएसनं अटक केली होती.\n\nतुम्ही सनातनच्या मोर्चात सहभागी झाला होता, याची तुम्ही काँग्रेसला कल्पना दिली होती का? यावर ते म... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्थेशी संलग्न असल्याचा हिंदू गोवंश रक्षा समितीचे कार्यकर्ता आहे. \"वैभव राऊत हा एक धडाडीचा गोरक्षक असून ते 'हिंदू गोवंश रक्षा समिती' या गोरक्षण करणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होता. तो हिंदू जनजागृती समितीच्या सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रीकरणातून केल्या जाणार्‍या हिंदू संघटनाच्या उपक्रमांमध्ये, तसेच आंदोलनांमध्ये सहभागी होत असो; मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता,\" असं हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटलं आहे. हिंदू जनजागृती समिती सनातन संस्थेशी संबंधित आहे. \n\nअॅड. संजीव पुनाळेकर\n\n\"वैभव राऊत गोरक्षक होता. त्याच्याविरुद्धच्या आधीच्या आरोपांच्या प्रती माझ्या हाती आल्या आहेत. प्रत्येकवेळी वैभव राऊतला जिल्हा सोडून देण्याचा हुकूम देण्यात आला होता. बकरी ईदच्या दिवशी गाई रस्त्यावर कापल्या जात होत्या. त्यामुळे भावना दुखावल्या जातात. त्यामुळे वैभव राऊतने विरोध केला. विरोध केला तर आम्ही तुम्हाला चिरडून टाकू अशी राज्यकर्त्यांची भूमिका आहे. नालासोपाऱ्यात त्याचे नऊ सहकारी गोरक्षक आहेत. आठ-नऊ जणांचं जीवन उदध्वस्त करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ATS त्यांच्या मागे लागले आहे. गोमाफियाकडून ATS पैसे घेत असल्याचा आरोप आहे,\" असं आरोपींचे वकील संजीव पुनाळेकर यांनी कोर्टाबाहेर म्हटलं होतं. \n\nपुनाळेकर सनातन संस्थेचे कायदेशीर सल्लागार आहेत. \"वैभव राऊत सनातनचा कार्यकर्ता नाही. तो हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे आणि त्याला शक्य ती मदत आम्ही करू\" असंही त्यांनी म्हटलं होतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हाधिकाऱ्यांना याबाबाबत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आत्तापर्यंत ज्या रुग्णालयांबाबत तक्रार मिळाली त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.\"\n\n\"शहर आणि जिल्हा स्त्ररावर अधिकाऱ्यांनी यासाठी कार्यप्रणाली विकसीत करावी. डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून तक्रारींवर लक्ष ठेवावं. मुंबईत खासगी रुग्णालयांवर लक्ष ठेवण्यासाठी पाच आयएएस अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. जेणेकरून रुग्णांच्या तक्रारींवर तात्काळ चौकशी करून कारवाई केली जाईल,\" असं शिंदे पुढे म्हणाले. \n\nकाही दिवसांपूर्वी आरोग्यमंत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"टी स्पेशालिटी, हिरानंदानी, सुराणा सेठीया आणि फोर्टीस ही रुग्णालयं खोवडेकर यांच्या अंतर्गत आहेत. \n\n५) प्रशांत नारनवरे\n\nतक्रारीसाठी ई-मेल : covid19nodal5@mcgm.gov.in\n\nकरूणा, कोकिलाबेन, संजीवनी, नानवटी, एपेक्स, एपेक्स सुपर स्पेशालिटी या रुग्णालयांची जबाबदारी नारनवरे यांच्यावर देण्यात आली आहे. \n\nया पाचही अधिकाऱ्यांवर मुंबईतील ३५ खासगी रुग्णालयांची जबाबदारी देण्यात आलीये. मुंबई महापालिकेने रुग्णालयांविरोधात तक्रार असल्यास या अधिकाऱ्यांच्या ई-मेलवर तक्रार करण्याचं आवाहन मुंबईकरांना केलं आहे. \n\nखासगी हॉस्पिटलकडून वेगवगेळी कारणं\n\nसरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त दर आकारणी, रुग्णाच्या मृत्यूनंतरही बिल भरल्याशिवाय मृतदेह घेवून जाण्यास देण्यात आलेला नकार तसंच रुग्णालयात बेड न मिळणं अशा तक्रारी कोव्हिड-१९ रुग्णांच्या नातेवाईकांकडून येत आहेत. \n\nमहात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी काम करणारे डॉ. नागेश सोनकांबळे यांच्यावर रुग्णांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींवर संपूर्ण लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे.\n\nडॉ. नागेश म्हणतात, \"आम्हाला वॉट्सअप, ईमेल आणि सोशल मीडियावरून रुग्णांच्या तक्रारी प्राप्त होतात. या तक्रारी योग्य अधिकाऱ्यांकडे कारवाईसाठी पाठवण्यात येतात. सर्वांत जास्त तक्रारी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून मिळाल्या आहेत.\" \n\nखासगी रुग्णालयांच्या मनमानी कारभाराला लगाम लावण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खासगी रुग्णालयातील ८० टक्के बेड्सबाबत दरनिश्चिती केली आहे. तर इन्शुरन्स असलेल्या रुग्णांसाठी देखील इन्शुरन्स कंपनीने आखून दिल्याप्रमाणे पैसे आकारणं बंधनकारक करण्यात आलं आहे. \n\nसरकारने केलेली दरनिश्चिती (प्रतीदिन)\n\nकोव्हिड बेड किंवा आयसोलेशन - ४००० रूपये \n\nआयसीयू - ७५०० रूपये \n\nव्हॅन्टीलेटर - ९००० रूपये \n\nरुग्णालयाकडून ज्यादा बिलाच्या आकारणीबाबत बोलताना ते पुढे म्हणतात, \"तक्रारीबाबत रुग्णालयाला विचारणा केल्यास त्यांच्याकडून रुग्णालयात स्टाफ कमी आहे, कन्सल्टंट डॉक्टरांनी आपली फी वाढवली आहे. नर्स आणि इंटेन्सिव्हिस्ट स्टाफने चार्ज वाढवले आहेत अशी कारणं दिली जातात.\n\nसरकारने आखून दिलेल्या दरांमध्ये रक्ततपासणी, एक्स-रे, डॉक्टरांचं कन्सल्टेशन यांची फी धरलेली आहे. मात्र, रुग्णालयाकडून त्या चाचण्यांसाठी पैसे आकारले जातात असं दिसून आलंय.\"\n\nरुग्णालय प्रशासनाला सरकारी आदेश माहिती असतो. मात्र, तरीही रुग्णालय प्रशासनाकडून विविध कारणं..."} {"inputs":"...हान देऊ शकत नाही. सरकार किंवा न्यायालयातही नाही. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nदाऊदी बोहरा समाज सर्वसामान्यपणे शिक्षित, मेहनती, व्यापारी आणि समृद्ध असण्याबरोबरच आधुनिक जीवनशैली जगणारा आहे. मात्र सोबतच त्यांना धार्मिक समजलं जातं. \n\nयामुळेच ते आपल्या धर्मगुरूशी पूर्णपणे समर्पित असतात. त्यांच्या प्रत्येक आदेशाचं ते निष्ठेने पालन करतात. \n\nसैय्यदना यांच्या वैधतेचा वाद कोर्टात\n\nसध्याच्या सैय्यदना यांच्या कुटुंबातीलच काहींनी त्यांच्या सैय्यदना बनण्याच्या प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. स... उर्वरित लेख लिहा:","targets":"राहील, असा निर्वाळा दिला. \n\nदेशी-परदेशी अनुयायी\n\nताहीर यांना देशातील अनुयायांचं फारसं समर्थन नसलं तरी अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, इजिप्त, सौदी अरेबियासारख्या देशातील बोहरा समाजातील मोठा गट त्यांनाच आपला 54वा सैय्यदना मानतात. \n\nअब्दुल अली यांना विश्वास वाटतो की भारतातील दाऊदी बोहरांचं बहुमत सध्या मुफद्दल सैफुद्दीन यांना आपला सैय्यदना मानत असला तरी न्यायालय त्यांचे भाऊ ताहीर फखरुद्दीन यांचा दावा मान्य करेल. कारण आमचा पक्ष मजबूत आणि न्यायसंगत आहे, असं ते सांगतात. \n\nलहान मुलींची खतना\n\n52वे सैय्यदना यांच्या वारसदाराच्या खटल्याव्यतिरिक्त मुफद्दल सैफुद्दीन यांना सुप्रीम कोर्टात एका गंभीर खटल्याचा सामना करावा लागतोय. हा खटला आहे बोहरा मुस्लीम समुदायातील लहान मुलींच्या खतन्यासंबंधी. खतना म्हणजे लैंगिक भावनाच तयार होऊ नये, यासाठी मुलींच्या जननेंद्रियातला एक भाग कापणे. \n\nदाऊदी बोहरा समाजात परंपरेच्या नावाखाली अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रथेला अमानवीय म्हणत न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. \n\nदाऊदी बोहरा समाजाच्या कार्य़क्रमादरम्यान\n\nदाऊदी बोहरा समाजाच्या धर्मगुरूंच्या आदेशावरूनच सुरू असलेल्या या परंपरेवर याच समाजातील सुधारणावादी गटातील पुण्याच्या मासुमा रानलवी म्हणतात की कुराण किंवा हादीसमध्ये अशाप्रकारच्या परंपरेचा उल्लेख नाही. \n\nमासुमा सांगतात, \"ही खूप अमानवीय प्रथा आहे. अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियामध्ये खतना करणं हा गुन्हा असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. ऑस्ट्रेलियात तर याबाबत बळजबरी करणाऱ्याच्या आरोपाखाली तेथील सैय्यदनाच्या प्रतिनिधीला तुरुंगातही पाठवण्यात आलं आहे. अमेरिकेतही एका मुलीची खतना करणाऱ्या डॉक्टरला तुरुंगात जावं लागलं आहे.\"\n\nकेंद्र सरकार खतनाच्या विरोधात\n\nसुप्रीम कोर्टाने यासंबंधी दाखल जनहित याचिकेवर सैय्यदनासोबतच केंद्र सरकारलाही नोटीस बजावत त्यांचं मत विचारलं आहे. केंद्राने उत्तरात कोर्टाला सांगितलं आहे की, सरकार अशाप्रकारच्या परंपरेच्या बाजूने नाही. बोहरा समाजाच्या धर्मगुरू वर्गाला मात्र अजूनही विश्वास आहे की केंद्र सरकारच्या भूमिकेत बदल होईल.\n\nखतना करण्याची प्रथा बोहरा समाजात आहे.\n\nस्वतःला 54वे सैय्यदना म्हणवणारे ताहीर फखरुद्दीन यांचे धाकटे बंधू अब्दुल अली याबाबत सांगतात, \"मुलींची खतना ही धार्मिक परंपरा नाही. आम्हाला वाटतं 18वर्षांपर्यंतच्या मुलींची खतना तर व्हायलाच नको आणि 18..."} {"inputs":"...हाराष्ट्रात मराठी भाषाच बोलली जावी, दुकानांवर मराठीतूनच पाट्या असाव्यात, सर्व शासकीय व्यवहारही मराठीतूनच व्हावेत अशा भूमिका विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांनी यापूर्वीही घेतल्या आहेत.\n\nसत्ताधारी शिवसेनेचा जन्मच मुळात या मुद्यावर झाला. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी त्यांच्या स्वतंत्र पक्षाची स्थापनाही मराठीच्या मुद्यावर केली.\n\nमराठी भाषा केंद्र, मराठी बोला चळवळ, मराठी भाषा कृती समिती अशा अनेक संघटना आजही मराठीसाठी आग्रही आहेत आणि त्याअनुषंगाने कामही करत आहेत.\n\nवसंत काळपांडे पुण्यात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"परिषदेच्या अशा अनेक शाळा आहेत जिथे मराठी शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. वेगवेगळे प्रयोग केल्याने या मराठी शाळांना पालकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण याचं प्रमाण नगण्य आहे.\n\nसुशील शुजुळे असं सांगतात, \"मराठीवर एवढे प्रेम असेल तर पालकांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत दाखल करायला हवे. तेव्हा हे प्रेम खरे आहे असे आम्हाला वाटेल.\"\n\nआज मराठी शाळांकडे पालकांचे दुर्लक्ष झाले आहे हे वास्तव आहे. मराठी शाळांना मान्यता मिळत नाहीत अशाही तक्रारी आहेत.\n\nसुशील शुजुळे यांना माहितीच्या अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार, 2013 ते 2018 या दरम्यान राज्यात जवळपास 14 हजार शाळांना मान्यता देण्यात आली. यापैकी 12 हजारांहून अधिक शाळा या इंग्रजी माध्यमांच्या आहेत. साधारण 2 हजार मराठी शाळांना मान्यता देण्यात आली पण त्या शाळा स्वयं-अर्थसहाय्यित आहेत. \n\nमराठी शाळांना मान्यता देण्यासाठीचा बृहद आराखडाही 2017 मध्ये रद्द करण्यात आला.\n\n\"तुम्ही तुमची मुलं मराठी शाळेत टाकत नाहीत. मग इतरांना मराठीची सक्ती कशी करणार?\" असाही प्रश्न सुशील शुजुळे यांनी उपस्थित केला.\n\nमराठी माध्यमात शिक्षणाला भविष्य नाही हा समज की गैरसमज?\n\nमहाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक अशा महानगरांसोबत आता ग्रामीण भागातही मराठी शाळा ओस पडू लागल्या आहेत. यामागे महत्त्वाचं कारण म्हणजे इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा प्रचंड वाढला आहे.\n\nइंग्रजी शाळांमध्ये आपला पाल्य शिकला तर त्याला उच्च शिक्षण आणि नोकरीसाठी मदत होते असा दावा मराठी पालकांकडून केला जातो. इंग्रजी शाळांच्या तुलनेत मराठी शाळांची गुणवत्ता कमी आहे, अशीही तक्रार आहे.\n\nयाविषयी बोलताना शुभदा चौकर सांगतात, \"अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅलीत बहुतांश मराठी मुलं काम करत आहेत. ही सगळी मुलं कोणत्या माध्यमात शिकली आहेत? इंग्रजीतून शिक्षण घेतले म्हणजे गुणवत्ता शिक्षण हा गैरसमज आहे. मातृभाषेतूनच शिकल्यावर मुलांना प्रत्येक गोष्टीचं आकलन लवकर होतं.\"\n\nमराठी शाळांच्या दुरवस्थेला सरकारी अनास्था, शिक्षण व्यवस्था आणि मराठी पालक हे तिन्ही घटक जबाबदार आहेत.\n\nसरकार केवळ मराठी शाळांमधील शिक्षकांचे पगार देतं. शाळा चालवण्यासाठी पैसे देत नाही. मराठी शाळांना प्रतिसाद नसल्याने मराठी पालकांकडून बक्कळ शुल्कही घेता येत नाही. मग मराठी शाळा दर्जेदार कशा होणार? हा मुलभूत प्रश्न आहे. \n\nमुलांना मराठी शाळेत घालण्याचा आणि मराठी बोलण्याचा संबंध नाही, असं मत असणाऱ्या..."} {"inputs":"...हार्य भाग म्हणून परीक्षांचं विशिष्ट महत्त्व नाकारायचं काहीच कारण नाही. मात्र हल्ली मूल्यमापनाचा मूळ हेतू कुठे तरी हरवलाय, हेच खेदाने नमूद करायला लागतं. परीक्षा आणि मूल्यमापनामधून आपल्याला काय येतंय, काय येत नाही. आपली बलस्थानं काय आहेत आणि शिकण्याच्या शक्यता काय असू शकतात, हे मुलांना सांगणारं मूल्यमापन हवं.\n\nकरेक्शन करायला मुलांना वाव मिळायला हवा. शिकवणाऱ्या व्यक्तीला आपण कुठे कमी पडतोय, आपल्या पुढच्या कामाची दिशा कशी असावी, हे त्यातून समजायला हवं. \"तुम्हाला काहीच येत नाही. तुम्ही काही कामाचे ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी का असते? याविषयी आपण गंभीर होऊन विचार आणि उपाय करत नाहीत तोपर्यंत कॉपी केसेस होत राहतील आणि पेपर फुटतच राहतील. तरुण जीवनिशी जातच राहतील. चार दिवस लोक हळहळतील...\n\nवास्तविक परीक्षेतील गैरप्रकारांचे कॉपीचं समर्थन करणं हा लेखाचा उद्देश नाही. मात्र एक मोठी सामाजिक समस्या म्हणून माध्यमांनी कॉपी या प्रकाराचे महाभयंकरीकरण केले आहे. यामुळेच कॉपी पकडली गेल्यानंतर संबंधित मुलांना गुन्हेगार असल्यासारखं वाटतं. त्या कथित बदनामीतून मुलं आत्महत्येसारखा टोकाचा पर्याय अंगीकारतात. अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळायच्या भीतीनेही मुले स्वत:ला संपवताहेत. परीक्षेच्या हंगामात कॉपीविषयी उच्चारवात बोलणारी माध्यमे एकूण शिक्षण प्रक्रियेचे मूल्यमापन करायला का धजावत नाहीत?\n\n'करिअर मॅनिया'\n\nशिक्षण मुलांना समृद्ध करण्यासाठी असते. इथे मात्र मुलांच्या संयमाचा सहनशीलतेचा कडेलोट होताना दिसतोय, तो का होतोय? सन 2000 नंतर जन्मलेल्या मुलांना प्रचंड वेगळं एक्सपोझर मिळालं आहे. त्यांचे भावविश्व भिन्न वेगळं आहे. पालक-शिक्षक मात्र पारंपरिक दृष्टिने त्यांच्याकडे बघतायत.\n\nमुलांना नकार पचवणं जमत नाहीये. साध्या साध्या गोष्टीवर मुलं हिंसक होत आहेत, टोकाची प्रतिक्रिया देत आहेत. शालेय वयापासूनच करिअर, ताणतणाव, शरीराची वाढ-विकास याविषयी बोलायला हवं. त्यासाठी शाळाशाळांत समुपदेशक नेमले पाहिजेत.\n\nएखादी परीक्षा जीवन मरणाचा प्रश्न कशी काय बनते? कथित अपयश मुलांना का छळतं? याचं कारण शिक्षण रोजगाराचं साधन बनलं आहे. नोकरीच्या संधी आणि मुलांची संख्या यांचं गुणोत्तर अत्यंत विषम आहे. या जीवघेण्या स्पर्धेतून परीक्षा अटीतटीची लढाई बनते. यशस्वी करिअर होणं, ही गोष्ट अनेक मुलांना तीव्र काळजीच्या खोल डोहात बुडवू बघतेय. मुले गटांगळ्या खाताय. निराशा, वैफल्य, विमनस्कता, मानसिक ताणतणाव वाढतच चाललेत. मुलांची मनं पोखरली गेलीत. व्यसने वाढलीत. तरुण स्वतःला समाजमाध्यमांत करमवताहेत. मनोविकास तज्ज्ञ काळजीत आहेत.\n\nएका अभ्यासानुसार भारतातले 76 टक्के युवक 'करिअर मॅनिया'तून जात आहेत, असं अलिकडेच वाचण्यात आलं. समाज म्हणून हा आपल्या समोरचा चिंतेचा विषय असला पाहिजे. दुर्दैव हे आहे की सध्या तरी तसं दिसत नाहीये. घराघरांत मोठ्या संख्येने असलेल्या 'बच्चों के मन की बात' समाजधुरीण करू लागतील, तोच सुदिन!\n\nशिक्षणशास्त्राचे किशोर दरक याविषयी बोलताना म्हणाले, की \"कॉपी आणि त्यावरील उपायांबाबत 'आग सोमेश्वरी..."} {"inputs":"...हाला लेजिस्लेटिव्ह काउन्सिल म्हटलं जातं. यातले बहुतांश सदस्य हे चीनधार्जिणे आहेत, असाच आरोप वारंवार केला गेलाय. कारण कोणत्याही सदस्याला केव्हाही बडतर्फ करण्याचा निर्णय हा बीजिंगमधून होऊ शकतो.\n\nया कायद्याचा नेमका धोका काय? \n\nपण मुख्य प्रश्न हा आहे की या प्रस्तावित कायद्याचा नेमका काय धोका आहे? चीन विषयक तज्ज्ञ विली लॅम म्हणतात की, \"लोकांना अशी भीती आहे की नवीन कायदा मंजूर झाला तर त्यांचं पूर्ण स्वातंत्र्य हिरावून जाईल. जसं मेनलॅंड चायनामध्ये सरकारवर टीका केली तरी कारवाईची भीती असते तशीच परिस्थिती... उर्वरित लेख लिहा:","targets":"नेमकं कोणत्या गोष्टी या दहशतवादाअंतर्गत येतील हे स्पष्ट नसल्यामुळे सामान्य हिंसेच्या घटनेलाही दहशतवादी घटना ठरवलं जाऊ शकतं, आणि बीजिंगला हवा त्याप्रमाणे कायद्याचा अर्थ लावून नागरिकांचं स्वातंत्र्य हिरावलं जाऊ शकतं, अशी भीती लोकशाहीवादी कार्यकर्त्यांना आहे, असं बीबीसीचे चीन प्रतिनिधी रॉबिन ब्रँट सांगतात. \n\n2019 - निदर्शनांचं वर्ष\n\nपण चीनचं सरकार आणि हाँगकाँगचे नागरिक आमने-सामने येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. प्रत्यर्पण विरोधी कायद्याविरोधात हाँगकाँगमध्ये जोरदार निदर्शनं झाली होती. चीनविरोधात ज्या लोकांवर गुन्हा केल्याचा आरोप आहे, त्यांचं प्रत्यार्पण चीनकडे करण्यात येईल, अशा विधेयकाचा प्रस्ताव हाँगकाँगच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलमध्ये 3 एप्रिल 2019 ला ठेवण्यात आला होता.\n\nया विधेयकाविरोधात जूनपासून निदर्शनांना सुरुवात झाली. या विधेयकाच्या विरोधकांचं म्हणणं होतं की यामुळे हाँगकाँगच्या नागरिकांना जे न्यायिक स्वातंत्र्य मिळालं आहे त्यावर गदा येईल. या कायद्याचा वापर मानवी हक्क कार्यकर्ते आणि पत्रकारांविरोधात होईल असं या कायद्याचे विरोधक म्हणत होते. तीव्र निदर्शनांपुढे झुकत सप्टेंबर 2019 मध्ये हाँगकाँगच्या चीफ एक्झिक्युटीव्ह कॅरी लॅम यांनी हे विधेयक रद्द करण्याचा निर्णय घेतला. पण हाँगकाँगला संपूर्ण लोकशाही हवी या मागणीसाठी त्यानंतरही विरोध आणि निदर्शनं सुरूच होती.\n\nएकीकडे संपूर्ण जग कोरोनाशी लढत असतानाच हाँगकाँगमध्ये निर्माण झालेल्या या समस्येमुळे एक राजकीय पेचही निर्माण झालाय. अजूनतरी हे विधेयक मंजूर झालेलं नाही पण असंही यापूर्वीच्या गोष्टींवर हेहे दिसतं की नॅशनल पीपल्स काँफरन्स म्हणजेच चीनच्या संसदेत एकदा जे विधेयक ठेवलं जातं ते डावललं जाण्याची शक्यताही नगण्यच असते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हिंदी आणि इंग्रजी सिनेमांसाठी प्रसारमाध्यमांच्या वृत्तीबद्दलही श्रीदेवी अस्वस्थ रहायच्या. कुठल्याही फिल्मचं प्रमोशन त्यांच्यासाठी कसं एखाद्या दु:स्वप्नाप्रमाणे असायचं, याची आठवणही त्या काढतात. इंडस्ट्रीतल्या फोटोबाजी आणि पॅपराझीही त्यांना प्रचंड अस्वस्थ करायची.\n\nबॉलिवुडची मीडिया त्यांना Thunder thighs म्हणायची. त्या पाच भारतीय भाषा बोलू शकायच्या पण त्यांच्या कच्च्या इंग्रजीवरून त्यांना इंडस्ट्रीतल्या चकमकीत मासिकांनी लक्ष्य केलं होतं.\n\nआणि सतत तरुण दिसण्याचा दबावामुळे वारंवार केलेल्या कॉस्मेटिक ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा दिला जातो. पण श्रीदेवींच्या अशा अचानक जाण्याने निदान या वादाला पुन्हा तोंड फोडण्याची वेळ आली आहे, की खरंच बॉलिवुडमध्ये सौंदर्य हे फक्त बाह्य असतं का?\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हिणीबरोबर हेच झालं होतं. आता ती मी किंवा माझा भाऊ तिच्याबरोबर नसला तरी इकडेतिकडे जायला घाबरते. मुलं तिच्या शरीरावर काँमेंट करतात आणि तिच्याकडे रोखून बघतात. त्याची मला काळजी वाटते,\" मच्छीमारांच्या वस्तीत राहणारी गायत्री सांगते. \n\nगौरी\n\nकाही पालकांना नातेवाईकांच्या दबावाखाली येऊन हा कार्यक्रम करावा लागतो. मधू यांना 16 वर्षांची मुलगी आहे. त्यांनासुद्धा ही परंपरा मान्य नव्हती, पण त्यांच्या आईच्या दबावामुळे त्यांना मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना बोलवावं लागल्याचं ते सांगतात. \n\nअजूनही त्यांना या गोष्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"करू शकता.)"} {"inputs":"...हिती गोळा करत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या योजनेचा सरकारी तिजोरीवर किती ताण पडणार आहे, हे सरकारने काही सांगितलं नाहीये. मात्र काही experts नुसार हा आकडा 45,000-51,000 कोटींच्या घरात असू शकतो.\n\nशेतकरी कर्जमाफीचा खरंच फायदा होतो का?\n\nविधानसभा निवडणुकांपुर्वी आम्ही फडणवीस सरकारच्या काही दाव्यांचा रिअॅलिटी चेक केला होता. त्यात कर्जमाफीच्या बाबतीत असं दिसून आलं होतं की घोषणा झाल्यापासून दोन वर्षांत केवळ 43 लाख 65 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांत 18,649 हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. अन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोषणांचा थोड्याफार प्रमाणात नक्कीच राजकीय फायदा होतो, असं पत्रकार राधेश्याम जाधव सांगतात. ते सांगतात, \"आपला शेतकरी आज अनेक गोष्टींसाठी नेत्यांवर अवलंबून आहे - पाणी, वीज, सिंचन, कर्जासाठी, खुल्या बाजारपेठांसाठी. नेत्यांना वाटतं की जर शेतकऱ्यांना स्वतंत्र केलं तर त्यामुळे शेतकऱ्याची मतं बाहेर जातील, ती मतं जिल्हा परिषद वा ग्राम पंचायतीसारख्या निवडणुकांसाठी धरून ठेवायची असतील, तर शेतकऱ्याला आपल्यावर अवलंबून ठेवणं गरजेचं आहे.\n\n\"त्यामुळेच आज सगळेच राजकीय पक्ष कर्जमाफीसारख्या घोषणांचा प्रोपगंडा म्हणून वापर करतात, असंही ते सांगतात. मात्र कर्जमाफी दिल्याने आत्महत्या थांबल्या किंवा कमी झाल्या, असं कुठल्याही डेटातून दिसत नाही. उलट ठाकरे सरकारची ही कर्जमाफी फक्त फडणवीस सरकारच्या कर्जमाफीला शह देण्यासाठीच करण्यात आली आहे, असं म्हणता येईल.\"\n\nयाशिवाय, कर्जमाफीचा शेतकऱ्यांना तात्कालिक फायदा होतो, यात लाँग टर्म असा फायदा होताना दिसत नाही, असं अग्रोवनचे माजी संपादक निशिकांत भालेराव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते सांगतात, \"आता तर शेतकरीसुद्धा कर्जमाफी किंवा कर्जमुक्तीच्या विरोधात आहेत. ते शेतमालाला हमी भाव मागत आहेत आणि सरकारने घातलेली काही बंधनं काढण्याची मागणी करत आहे. मात्र कर्जमाफी जाहीर करणं हा जास्त आकर्षक आणि सोपा उपाय आहे, त्यामुळे हेडलाईन्स होतात.\"\n\nतर शेतकरी नेते विजय जावंधिया सांगतात की शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी द्यावी लागत आहे, कारण \"शेतीचा कर्ज तर वाढतोच आहे, पण त्याबरोबर इतर खर्चही शेतकऱ्यासाठी वाढतो आहेच. सध्या जी कर्जमाफी आहे, त्यातून तात्कालिक फायदा होऊ शकतो, मात्र शेतकऱ्यांना सक्षम बनवण्याचा आहे, तो कुठेही लक्षात घेतला जात नाही. उदाहरणार्थ, आपण इतर देशांमधल्या उन्नत शेती तंत्रज्ञानाशी तुलना करतो, मात्र तिथे शेतकऱ्यांना सरकार किती आणि कसं पाठबळ पुरवतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. फक्त कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती हा उपाय नसून, शेतीमालासाठी योग्य किंमत आणि पीक उत्पादनासाठी अनुदान, यासाठी सरकारने ठोस धोरणं आखण्याची गरज आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हिन्यांची गरोदर होती. तिच्यावर बलात्कार होत होते आणि मारहाणही व्हायची. तिला उपाशी ठेवलं जातं असे. मी तिला सांगितलं आम्ही परत येऊ आणि तुझी सुटका करू.\"\n\nमात्र त्यांना अचानक समजलं की त्यांची हेरगिरी उघड झाली आहे. \"बेनझीर भुत्तो, ज्यांच्यासाठी मी आधी काम केलं होतं, त्यांनी मला ओळखलं होतं. मी इथे कशासाठी आले आहे, ते त्यांना समजलं असावं.\"\n\nमात्र यामुळे जॅकी आणि त्यांच्या टीमला योजनेची फेरआखणी करावी लागणार होती आणि त्यानुसार तात्काळ कारवाईसुद्धा करायची होती. \n\nत्यांनी एका टॅक्सी ड्रायव्हरला पैसे देऊन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगी परवाना आणि खासगी सुरक्षा नियमनाची जबाबदारी या संस्थेची आहे. नव्याने येणाऱ्या प्रत्येकाला आधी प्रशिक्षण घ्यावं लागतं. \n\nत्या सांगतात, \"खऱ्या अर्थाने तुमचं प्रशिक्षण कधीच संपत नाही आणि ठरवून दिलेलं प्रशिक्षण घेतलं की तात्काळ तुम्ही अंगरक्षक किंवा खासगी सुरक्षा अधिकारीही होत नाही.\"\n\nकलावंतांचेही बॉडीगार्ड असतात.\n\n\"खासगी सुरक्षेत कुणी काम करत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुम्ही तुमच्या ग्राहकाचे मित्र नाही. तुम्हाला थोडं अंतर ठेवता आलं पाहिजे. जेणे करून त्यांना ज्यावेळी तुमची गरज असेल तुम्ही तिथे असाल आणि जेव्हा गरज नसेल तेव्हा तिथून बाहेर पडू शकाल,\" असं त्या म्हणतात.\n\nनेटफ्लिक्सवर येऊ घातलेला 'Close' हा चित्रपट स्वतः जॅकी यांच्यावर आयुष्यावर आधारित आहे. हा अॅक्शन-थ्रीलर चित्रपट आहे. जॅकी या चित्रपटाच्या कन्सल्टंटही आहेत. \n\nचित्रपटाचे दिग्दर्शक विकी ज्युसन म्हणतात, \"जॅकी सोबत काम केल्याने सिनेमातील अॅक्शन सीन्स अगदी प्रत्यक्ष असतात तसे शूट करता आले. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं.\"\n\nजॅकी म्हणतात, \"अंगरक्षक म्हणजे काळे गॉगल्स आणि पिळदार शरीर अशीच प्रतिमा आपल्या डोक्यात असते. मात्र अंगरक्षक म्हणजे मजबूत शरीरयष्टी नव्हे तर कुशाग्र बुद्धिमत्ता आहे.\"\n\nनव्याने येणाऱ्याला व्यवसायातील बऱ्याच गोष्टी शिकाव्या लागतात. उदाहरणार्थ मिशलान हॉटेल्समध्ये जेवताना कुठले काटेचमचे वापरावे आणि रिट्समध्ये दुपारचा चहा कसा घ्यावा. सभोवतालच्या वातावरणात मिसळण्यासाठी या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. \n\nशिवाय तुम्हाला सध्या जगात काय चाललंय, याची माहितीही असायला हवी. जॅकींचा सल्ला आहे, \"तुम्हाला नॅसडॅकबद्दलही बोलता आलं पाहिजे, फक्त The Only Ways Essexबद्दल (ब्रिटिश रिअॅलिटी शो) माहिती असून उपयोग नाही.\"\n\nया व्यवसायात काहीवेळा जोखीमही उचलावी लागते. याला जॅकी नाकारत नाही, \"मात्र नोकरीवर जाताना तुम्ही सतत काळजी करू शकत नाही,\" अशी भूमिका त्या मांडतात. \n\nआपलं म्हणणं त्या अशा शब्दात मांडतात, \"ज्या कामाचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं आहे, तेच तुम्ही करत असता. जेव्हा तुम्ही परत येता, तेव्हा तुम्हाला वाटतं, बापरे, हे मी काय केलं?\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हिन्याच्या शेवटी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेच्या (यूएनजीए) अध्यक्षांना पत्र लिहून सुरक्षा परिषदेमध्ये सुधारणांच्या दिशेनं ठोस पावलं उचलण्याची मागणी केली होती. भारतानं म्हटलं होतं की, या सुधारणांमध्ये एक दशकाहून अधिक काळाचा विलंब झाला आहे.\"\n\nभारतानं या चिठ्ठीत 'कॉमन आफ्रिकन पोझिशन'चा उल्लेख केला होता. \n\nयामध्ये यूएनएससीच्या विस्तारात आफ्रिकन देशांच्या आकांक्षा लक्षात घेण्याबद्दलही भाष्य केलं होतं. \n\nभारतानं या पत्रात कठोर शब्दांत विचारणा केली होती की, या सुधारणा होऊ नयेत, असं को... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\n2019 साली संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे तत्कालिन स्थायी प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी म्हटल होतं, \"सदस्यतेच्या संदर्भात 122 पैकी 113 सदस्य देशांनी चार्टरमध्ये नमूद केलेल्या दोन्ही वर्गांच्या विस्ताराचं समर्थन केलं आहे.\"\n\nभारताच्या भूमिकेतला बदल \n\nसंयुक्त राष्ट्र स्वतःमध्ये कालानुरुप बदल घडवू शकत नाहीये, असं भारताचं मत आहे. \n\nप्रोफेसर महामात्रा सांगतात की, संयुक्त राष्ट्रांची स्थापना 1945 साली झाली होती. तेव्हापासून आतापर्यंत जगात पुष्कळ बदल झाले आहेत. पण या बदलांच्या तुलनेत संयुक्त राष्ट्रांमध्ये फारसे बदल झाले नाहीत.\n\nसध्या संपूर्ण जगासमोर कोरोनाचं मोठं आव्हान आहे. या संकटकाळात जगातील महत्त्वाच्या संस्था आपली भूमिका योग्यपद्धतीने पार पाडत आहेत का, अशी चिंताही भारतासह अनेक देशांना भेडसावत आहे. \n\nप्रोफेसर महापात्रा सांगतात, \"कोव्हिड-19 महामारीनं आंतरराष्ट्रीय संस्थाच्या काम करण्याच्या पद्धतीतल्या उणीवा स्पष्ट करून दाखवल्या आहेत. सध्याच्या आव्हानाला सामोरं जाताना या संस्था परिणामकारक ठरत नसताना भविष्यात अशाप्रकारचं अजून एखादं संकट उभं राहिलं तर संस्था कसं काम करतील असा प्रश्न भारताला वाटत आहे.\"\n\nयाच कारणासाठी भारत संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणांची मागणी करत आहे. \n\nभारत अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचं स्थायी सदस्यत्व मिळविण्यासाठी सक्रीय आहे. सुरक्षा परिषदेत चीन सोडून अन्य देशांनी भारताच्या स्थायी सदस्यत्वाच्या मागणीचं समर्थन केलं आहे. \n\nसप्टेंबर महिन्यात परराष्ट्र राज्य मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी राज्यसभेत एका प्रश्नाचं उत्तर देताना म्हटलं होतं की, भारत सध्याच्या आयजीएनमध्ये सक्रियतेनं काम करत आहे, जेणेकरून सुरक्षा परिषदेत सुधारणा व्हाव्यात. \n\nभारत अन्य समविचारी देशांसोबत या दिशेनं काम करत असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. \n\nअर्थात, गेल्या काही काळात भारताच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे. \n\nयाबद्दल पंत सांगतात की, गेल्या काही काळात भारताच्या भूमिकेत झालेला बदल खूप महत्त्वाचा आहे. \n\nते सांगतात, \"भारत सुरूवातीला आपली लोकसंख्या, आपली लोकशाही यासारख्या गोष्टी सांगून सदस्यत्वाची मागणी करत होता. पण आता भारत आपली मागणी पुढे करताना सांगत हे सांगत आहे की, आम्ही यूएनएससीचे सदस्य नाही झालो, तर या संघटनेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व..."} {"inputs":"...हिला अधिकारी होत्या. त्यांनी स्पष्टपणे आमच्या प्रशिक्षकांना सांगितलं की मला पाळी आली त्यामुळे शारीरिक कसरतींना मी हजर राहू शकत नाही. त्या काळी त्यांचा धीटपणा पाहून मला कौतुक वाटलं होतं. \n\nलहानपणी मला आई नेहमी सांगायची की, पाळी असताना अॅक्टिव्ह राहा. त्याचा मानसिकदृष्ट्या मला फायदा झाला. मी लहानपणापासून घोडेस्वारी करत होते. अगदी पाळी आलेली असतानाही. त्यामुळे पाळीच्या काळात शारीरिक कसरत केली तर त्रास होणार नाही अशी माझी समजूत होती. आरोग्य आणि फिटनेससाठी ही समज माझ्या पथ्यावर पडली. सुदैवाने मला... उर्वरित लेख लिहा:","targets":"टरूम पूर्णत: होऊ शकलेली नाहीत. इतर राज्यांसाठी तर हा अजून मोठा पल्ला आहे. \n\nमासिक पाळीसाठी सुट्टी\n\nजेव्हा ऑफिसमधील महिला कर्मचारी माझ्याकडे सुट्टीसाठी अर्ज करायच्या तेव्हा अर्थात त्या स्पष्ट सांगायच्या नाहीत. समोर महिला अधिकारी असूनही मोकळेपणाने बोलण्यासाठी त्यांना संकोच वाटायचा. अनेकदा त्यांच्या बोलण्यावरून अंदाज बांधावा लागायचा की त्यांना पाळीच्या दिवसात सुट्टी हवी आहे. 99 टक्के महिला पाळीसाठी सुट्टी मागताना कधीच खोटं बोलत नाहीत, असा माझा अनुभव आहे. पण महिलांना पाळीसाठी सुट्टी मागताना अपराधी वाटतं, हेही नाकारता येत नाही. \n\nमाझ्या बाबतीत सांगायचं झालं तर ड्युटीवर असताना मी नेहमीच सतर्क असायचे. पाळीच्या दिवसांमध्ये आरोग्याची आणि स्वच्छतेची काळजी कटाक्षाने घ्यायचे. त्यामुळे कधी अडचणीचा प्रसंग आला नाही. \n\n'महिलांच्या अडचणी आम्हाला कळतात'\n\nमासिक पाळीविषयी पोलीस खात्यातील महिला कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात मोकळेपणाने चर्चा होत असते. पण पुरुष अधिकाऱ्यांना पाळीमुळे होणारी अडचण त्यांना सांगता येत नाही. पण जेव्हा आम्ही वरिष्ठ पुरुष अधिकाऱ्यांशी अभ्यासासाठी संवाद साधला तेव्हा त्यांचं म्हणणं होतं की - 'महिलांच्या अडचणी आम्हाला कळतात. त्यानुसार आम्ही काम करतो.' \n\nपण प्रत्यक्षात महिला कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं की- \"आमचे वरिष्ठ आमची काळजी घेत नाहीत. मंत्रालय किंवा पोलीस संचालनाच्या पातळीवर होणाऱ्या महत्त्वाच्या निर्णयांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत नाही.\"\n\nत्यावर काही पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की- \"पोलीस खात्यातील महिलांची संख्या वाढल्यावर त्यांच्या अडचणींवर आपोआप कमी होतील.\"\n\nबहुतांश महिला कर्मचारी कामाच्या बाबतीत प्रामाणिक असतात. त्यामुळे ड्युटीवर असताना, कधी ओव्हरटाईम करताना किंवा गैरसोयीच्या ठिकाणी पाळीच्या दिवसांमध्ये त्यांना सवलत मिळायला हवी. कारण आम्ही केलेल्या सर्व्हेमध्ये पोलीस खात्यातील तत्परतेनुसार आणि गरजेनुसार काम करण्यासाठी महिला मानसिक तसंच शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे या महिलांना जर पोलीस खातं आपली काळजी घेतं, असा विश्वास वाटला तर त्या अधिक सक्षमपणे काम करू शकतील. त्यांच्याशी सतत बोललं पाहिजे. तसं वातावरण तयार करणं ही जबाबदारी पोलीस खात्यावर आहे. गेली अनेक वर्षं पोलीस सेवेत असताना कोणी पाळीवर बोलतही नव्हतं. आता कुठे सुरुवात होत आहे. \n\nसर्व्हेमध्ये कामाचं ठिकाण,..."} {"inputs":"...हिलांचे फुटबॉल सामने यांचाही त्यांनी अभ्यास केला. \n\nया अभ्यासादरम्यान ब्राडली यांना आढळलं की खेळ सुरू असताना स्प्रिंट करताना खेळाडूंच्या क्षमतेचा कस लागतो. अशावेळी महिला आणि पुरूष खेळाडूंच्या कामगिरीत ब्राडली यांना बराच फरक दिसला. \n\nमात्र, महिला खेळाडू पुरूष खेळाडूंपेक्षा चांगली कामगिरी करत असल्याचंही या अभ्यासात दिसून आलं. तसंच महिलांचा फुटबॉल सामना अधिक रंजक असल्याचंही ब्राडली यांना जाणवलं. \n\nब्राडली यांनी बीबीसीला सांगितलं, \"गेल्या काही वर्षांत महिलांच्या स्पर्धांमध्ये जे मोठे बदल झाले त्याम... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर म्हणून हे चांगलं आहे. कारण तुम्हाला हार्ड शॉट्स, स्पीड शॉट्सचा सामना करावा लागतो आणि खेळही वेगवान असतो.\"\n\nअसं असलं तरी लिगच्या अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला नसता तर तिला संघात जागा मिळाली असती. \n\nलॅब्बे सांगते, \"ज्या गोष्टीवर तुमचं काहीच नियंत्रण नाही, अशा गोष्टीमुळे तुम्हाला खेळता येणार नाही, हे सांगणं खूप कठीण आहे.\"\n\nती म्हणते, \"हे असं नाही ना की मी घरी गेले आणि त्यावर मेहनत घेतली, ती बदलली. मी मुलगी आहे तर आहे.\"\n\nस्क्वॉटलँडमधल्या अबरडीन विद्यापीठात मानसशास्त्र विषयाचे प्राध्यापक फेडरिको लुझी फिफाकडून होत असलेल्या लिंगभेदाला 'फुटबॉलमध्ये दुर्लक्षित राहिलेला घोटाळा' म्हणतात. \n\nते लिहितात, \"कुठलीही व्यावसायिक महिला फुटबॉलपटू व्यावसायिक पुरूष फुटबॉलपटू एवढी चांगली नाही, हे खरं जरी असलं तरीदेखील खेळाडूच्या कथित अपुऱ्या गुणवत्तेच्या आधारावर फुटबॉल नियामक संस्था त्या खेळाडूचा करार नकाराधिकाराचा वापर करून रद्द करू शकत नाही.\"\n\nफुटबॉलमधल्या लिंगभेदाचं समर्थन करणारे असाही युक्तीवाद करतात की महिलांनी स्वतंत्र खेळणं त्यांच्यासाठी अधिक सुरक्षित आहे. स्त्री आणि पुरूष यांच्या वेगवेगळ्या शारीरिक रचनेमुळे महिला फुटबॉलपटुंना पुरूष फुटबॉलपटुंपेक्षा टाच आणि गुडघ्यांच्या दुखापतींसारख्या दुखापती होण्याची शक्यता अधिक असते, असं अभ्यासाअंती स्पष्ट झालं.\n\nफिफाने केलेल्या एका संशोधनात आढळलं आहे की महिला खेळाडूंना anterior cruciate ligament (ACL) यासारखी दुखापत होण्याचं प्रमाण पुरूष खेळाडूंपेक्षा 2 ते 6 पट अधिक असतं. \n\nलुझी सांगतात, \"महिलांना दुखापत होण्याची शक्यता अधिक असली तरी तरीदेखील महिलांना पुरूष संघात खेळण्यावर बंदी घालणं तत्वतः योग्य नाही. तसं केल्यास ज्या पुरूष खेळाडूंना दुखापत होण्याची शक्यता असते, त्यांच्यावरही बंदी घातली गेली पाहिजे.\"\n\nवॉल्व्हेरहॅम्पटन विद्यापीठात क्रीडा विषयाच्या प्राध्यापक जीन विलियम्स म्हणतात की इंग्लंड, होलंड, इटली आणि जर्मनीसारख्या देशात अगदी खालच्या पातळीवर मुलं आणि मुली जास्तीत जास्त वेळ एकत्र फुटबॉल खेळतात. त्यामुळे फुटबॉलमधल्या लिंगभेदाला विरोध करणारी पिढी तयार होईल, अशी शक्यता आहे. \n\n\"अधिकाधिक मिश्र सामने खेळवल्यास महिला आणि पुरूष एकत्र खेळण्याची संकल्पना रुळेल. पुढच्या पिढीसाठी लिंगभेद स्वीकारणं अवघड असेल\", त्या सांगतात.\n\n\"अधिकाधिक महिला फुटबॉलपटुंनी खेळातल्या लिंगभेदाला आव्हान द्यायला हवं...."} {"inputs":"...हिलेले असतात आणि ज्या पद्धतीने त्या काढल्या जातात त्यानुसार मुलं गणित सोडवत जातात. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे सगळं कॅरम खेळता खेळताच मुलं करतात. बरं कॅरमचा खेळ चौघेजण खेळत असल्यामुळे काही अडलं तर ही मुले एकमेकांना गणित सोडवण्यासाठी मदतही करतात. \n\nगणिता सोबतच मुलांची शब्दसंपदा वाढावी लेखन कौशल्य विकसित व्हावे या दोन शिक्षकांनी वेगळे प्रयोग केले आहेत. \n\nमराठी कसं शिकवलं जातं?\n\nशब्द डोंगर नावाचा एक खेळ त्यांनी तयार केला असून या शब्द डोंगरावर मुलांना एक शब्द सांगितला जातो त्या शब्दाच्या अवत... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांचं कौतुक झालं आहे. याशिवाय इतरही अनेक पुरस्कार यांना मिळाले आहेत. \n\nव्यंकय्या नायडू आणि विक्रम अडसूळ\n\nमुलांमध्ये मूल होऊन हसत-खेळत त्यांना शिकवत हे दोन शिक्षक शिक्षणाची गोडी निर्माण करत आहेत. मुले शिकण्यात आनंद घेतात, उत्साहाने शाळेत येतात, याहून वेगळे शिक्षणाचे आणि शिक्षकांचे यश काय असू शकते. \n\n'प्रयोगशीलतेमुळे ऊर्जा वाढते'\n\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष आणि शिक्षण तज्ज्ञ वसंत काळपांडे सांगतात, \"शिक्षणामधील नवनवीन प्रयोग अत्यंत महत्त्वाचे आहेत. शिक्षकांनी पुस्तकात जे आहे ते शिकवणे, विद्यार्थ्यांनी निमूटपणे ऐकून घेणे याऐवजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विचार करण्यास, कृती करण्यास चालना देणे हे अधिक उपयुक्त आणि मुलांसाठी फायद्याचं आहे.\" \n\n\"बऱ्याचदा अनेक लोकांच्या बोलण्यातून येते शिक्षक आणि शिक्षणाचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चाललेला आहे. उलट माझे मत असे आहे की निरनिराळ्या प्रयोगांच्या माध्यमातून शिक्षणाचा दर्जा आणि शिक्षकांची प्रयोगशीलता दिवसेंदिवस उंचावत आहे. 1990 नंतर शिक्षण आनंददायी बनवण्याचे प्रयोग आपल्याकडे होऊ लागले आहेत आणि ते दिवसेंदिवस वाढताना दिसताहेत. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणाच्या या प्रयोगांमध्ये केवळ तंत्रज्ञानाच्या वापरात पुरतेच मर्यादित न राहता स्थानिक पातळीवर कल्पक शैक्षणिक साहित्य तयार करणे आणि अभिनव उपक्रम राबवणे हे महत्त्वाचे ठरत आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हिलो. \n\nमाझी भेट डॉ. सेवेतोस्वा मान्चेव्हा यांच्याशी झाली. डॉ. सेवेतोस्वा मानवशास्त्रज्ञ आहेत आणि ACEA Mediator चे संचालक आहेत. ही संस्था दोन समाजाला एकत्र आणण्याचं काम करते. \n\nबल्गेरियाच्या दक्षिण-पश्चिम भागात राहणाऱ्या डॉ सेवेतोस्वा यांनी \"अय्ल्याक\" स्विकारलं आहे. त्या गेल्या 10 वर्षांपासून या शहरात रहातात, आणि त्यांना हे शहर सोडायचं नाही. \n\n\"या शहरात अय्ल्याक\" मुळे रहाण्यासाठी खूप लोक येतात.' असं त्या म्हणतात. त्यांच्या सोबत असलेल्या एलिस्टा कापूशेव्हा मला सांगतात, त्यांचा जन्म 'प्लोवदिव' या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र पिणं सुरू आहे. वाईनच्या बाटल्या संपत आहेत. दुसऱ्या बाजूला एक हंगेरीचा वाद्यसमूह कार्यक्रम करतो आहे. तो रविवार होता. आणि लोक मजा करत होते\" \n\nमान्चेवा आणि कापूशेवासोबत यांच्यासोबत \"अय्ल्याक\" बाबत चर्चा करताना त्या, एकच गोष्टी सारखी सांगत होत्या. \"अय्ल्याक\" म्हणजे आपल्यासाठी जागा शोधणं. दिवसभर कितीही काम असो कॉफी पिण्यासाठी वेळ काढायला हवा. याचा अर्थ या शहराची ओळख करून घेणं. शहराच्या विविध भागात जाणं, लहान-लहान रस्ते शोधणं ज्या ठिकाणी तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रीणींसोबत वेळ घालवू शकता. \n\nजॉर्जिव सांगतो, याचा अर्थ जीवनातील अडचणींवर मात करून मोकळं होण्यासाठी जागा शोधणं. मान्चेवा आणि कापूशेवा यांच्यासारख्यांना आता \"अय्ल्याक\"च्या माध्यमातून जीवन जगण्याचा मार्ग मिळालाय. \n\nअनेक दिवस 'प्लोदीव' मध्ये राहिल्यानंतर या शब्दाबाबतचा माझा संशय दूर झाला. मी \"अय्ल्याक\" काय हे शिकलो. मी शहरात रस्त्यांवर फिरलो. सर्वकाही आरामात केलं. पण, हे करताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली, मी काही कमी केलं नाही. सर्वकाही केलं फक्त मनावर दडपण न ठेवता चिंता न करता. या शहरातील माझ्या शेवटच्या काही दिवसात मला एक अनुभव आला. या शहराकडे जगाला देण्यासारखं काही आहे. \n\nमी बल्गेरिअन लेखक फिलिप ग्यूरोव यांना ई-मेल केला. त्यांनी \"अय्ल्याक\" जीवन जगण्याचं एक तत्वज्ञान आणि आर्थिक समृद्धीला पर्याय या विषयावर आपला प्रबंध लिहिला आहे. \"युवांना बर्नआउट म्हणजे काय याचा अनुभव आला आहे. त्यामुळे आपण आपला वेग जरा कमी करायला हवा. जास्तीत जास्त निसर्ग, आपण स्वत: यांच्याशी एकरूप होऊन जगलं पाहिजे.\" \n\n'प्लोवदीव' शहरातील माझ्या शेवटच्या दिवशी मी शहरातील मुख्य भागात असलेल्या एका मशिदीजवळच्या कॅफेमध्ये बसून तुर्कीश कॉफी मागवली. माझ्याकडे माझं घड्याळ नव्हतं, मला फोन पहाण्याची गरज नव्हती. मला कोणलाही भेटायचं नव्हतं…मी क़ॉफीच्या आस्वाद घेत दुपार कशी होते हे फक्त पहात होतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हिल्यांदाच निवडणूक\n\nबिनविरोध निवडणुकांची परंपरा असलेल्या हिवरेबाजार आणि राळेगणसिद्धी या गावांमध्ये बंडाचा झेंडा उभा राहिला असून, निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापलं आहे. हिवरे बाजारमध्ये तब्बल 30 वर्षांनी निवडणूक होत आहे. गावाचे प्रवर्तक पोपटराव पवार यांच्याविरोधात एका शिक्षकांनी निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे. \n\nगावातील तरुण पिढीला निवडणूक हवी असून त्याशिवाय आम्हाला लोकशाही प्रक्रिया कशी समजणार? अशी विनंती ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली होती. त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा इथल्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. \n\n5. महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र- सचिन सावंत\n\nभाजपला खूश करण्यासाठी महाराष्ट्र, मुंबई पोलीस आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्यात आली. महाराष्ट्र भाजपचं हे षडयंत्र होतं. याचा हा कबुलीजबाब आहे. भाजपने नाक घासून महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली तरी या पापातून मुक्ती मिळणार नाही अशी टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केली आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\nउर्मिला मातोंडकर आणि कंगना राणावत\n\nभाजपला पाठिंबा देऊन मला काहीच मिळालं नाही. पण उर्मिलाला काँग्रेसमुळे खूप फायदा झाला असं ट्वीट अभिनेत्री कंगना राणावतत यांनी केलं होतं. त्यासंदर्भात सावंत बोलत होते. \n\nउर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर ऑफिससाठी नवी जागा विकत घेतली होती. कंगना यांनी याच मुद्यावर उर्मिला यांना लक्ष्य केलं होतं. कंगनाच्या याच ट्वीटला लक्ष्य करत सचिन सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हिस्टाबद्दलची रिसर्च नोट त्यांच्या विभागाने तयार केली होती. \n\nपण त्यात फक्त सेंट्रल व्हिस्टा बद्लदची तथ्यं देण्यात आली होती. सोशल मीडिया स्ट्रॅटेजीबद्दल त्यांची टीम काम करत नाही. तसंच काँग्रेसच्या खऱ्या संशोधनाच्या लेखिकेचं नाव भाजप आपल्या बनावट टूलकिटला जोडतंय.\n\nकाँग्रेसने दिल्ली पोलिसांकडे तक्रार देत FIR नोंदवण्याची मागणी केलीय. तसंच ट्विटरने पात्रांच्या सुरुवातीच्या ट्वीटवर मॅन्युप्युलेटेड मीडिया हे लेबल लावणं यातून भाजपचा खोटेपणा उघडा पडलाय असंही काँग्रेसचं म्हणणं आहे. \n\nकाँग्रेस इतक्यावरच थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"शावेळी काँग्रेसच्या माध्यमातून हे टूलकिट आलं आणि त्यातून काँग्रेसची अपप्रचार करण्याची मानसिकता होती असा कांगावा भाजपने केलाय आणि तो खोटा ठरलेला आहे. संबित पात्रा, देवेंद्र फडणवीस, अतुल भातखळकर, चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.\"\n\nभाजपचे अतुल भातखळकर मात्र काँग्रेसला चौकशीचं आव्हान देतात. त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"नरेंद्र मोदींच्या बदनामीचं टूलकिट खोटं आहे या काँग्रेसच्या म्हणण्याइतका खोटा आरोप कुठला नाही. जर हे टूलकिट खोटं असेल आणि काँग्रेसच्या विरोधकांनीच बनवलं असेल तर काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये त्यांनी याची चौकशी करावी. पण खोटारडेपणा आणि देशविरोधी कामं करणं हा काँग्रेसचा आत्मा आहे.\"\n\nदेशात कोव्हिडच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता आत्ता कुठे कमी होत असताना आणि तिसऱ्या लाटेचे इशारे गंभीर होत असताना देशातले दोन प्रमुख पक्ष एकमेकांवर या संकटाचा सामना करण्याऐवजी घाणेरडं राजकारण केल्याचा आरोप करताना दिसत आहेत. \n\nकेंद्र सरकारची कोव्हिड नीती, राज्य सरकारांची जबाबदारी, सेंट्रल व्हिस्टाची प्रकल्प कोव्हिड काळात सुरू ठेवण्याची आवश्यकता अशा अनेक वादांच्या नाट्यातला हा पुढचा आणि अधिक चिंताजनक अंक आहे का असा आणखीन एक प्रश्न यातून उपस्थित होतो.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ही अंधारात!\"\n\n2. पोलिसांची तयारी \n\nपोलिसांनी चारही आरोपींना 30 नोव्हेंबर रोजी अटक केली होती. त्यानंतर चेल्लापली मॅजिस्ट्रेटसमोर हजर केलं होतं.\n\nपोलीस आयुक्त सज्जनार यांच्या माहितीनुसार, 4 डिसेंबर रोजी या आरोपींचा पोलिसांना ताबा मिळाला. 4 आणि 5 डिसेंबर म्हणजे दोन दिवस पोलिसांनी या आरोपींची चौकशी केली.\n\nसज्जनार यांच्या दाव्यानुसार, \"चौकशीदरम्यान आरोपींनी सांगितलं की, पीडितेचा फोन, घड्याळ आणि पॉवर बँक घटनास्थळी लपवून ठेवलं होतं. आम्ही त्याच्याच तपासासाठी घटनास्थळी आलो होतो. 10 पोलिसांनी आरोपींना घे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी पोलिसांवर हल्ला केला आणि दोन पोलिसांकडून शस्त्रही बळकावले, त्यामुळे पोलिसांना उत्तरादाखल गोळीबार करावा लागला, या सज्जनार यांच्या दाव्याबाबत मॅक्सवेल परेरा शंका व्यक्त करतात.\n\nपरेरा म्हणतात, \"पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपींना काठ्या आणि दगडं कुठून मिळाली? पोलिसांकडील शस्त्र हिसकावले जातात, पण चार आरोपींच्या तुलनेत दहा पोलिसांची संख्या काही कमी नाही. हे झालंही आहे, कारण पोलीसच हे सांगतायत. त्यामुळं वरिष्ठ अधिकाऱ्यांवर यामुळं प्रश्न उपस्थित होतात.\"\n\nप्रकाश सिंह यांनाही ही गोष्ट पटत नाहीय की, दोन आरोपींनी पोलिसांची शस्त्रं हिसकावून घेतली. ते म्हणतात, \"हे पोलीस आहेत की तमाशा? 20 वर्षांचे तरुण तुमच्याकडून शस्त्र कसे हिसकावून घेतात? विशेषत: अशा स्थितीत अधिक खबरदारी घ्यायला हवी. बंदूक हिसकावून घेतल्यानंतर किती राऊंड फायर केले, हे पालिसांनी का सांगितले नाही?\"\n\nतर वेणुगोपाल याबाबत एक वेगळी बाजू सांगतात. ते म्हणतात, \"ते गुन्हेगार होते, यात काहीच शंका नाही. मात्र चारही आरोपी तणावात होते. त्यांचं वय 20 वर्षांच्या आसपास होतं. त्यांना तुरुंगात जेवण दिलं गेलं नसल्याच्याही बातम्या आहेत. ज्या कोठडीत त्यांना ठेवण्यात आलं, तिथं इतर कैद्यांनी त्यांना मारहाण केली. लोकांचं म्हणणं होतं की, त्यांना वकील मिळू नये. दोन दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत होते. अशा सर्व स्थितीत या आरोपींनी दहा शस्त्रधारी पोलिसांसमोर काही चलाखी केली असण्याची शक्यता कमी वाटते.\"\n\n\"चारही आरोपींना हे नक्कीच माहीत असणार की पोलिसांच्या हातून पळून जरी गेलो, तरी लोक त्यांना जिवंत जाळतील. अशात आरोपी पोलिसांपासून वाचण्याचा प्रयत्न करतील तरी का?\" असा प्रश्न वेणुगोपाल उपस्थित करतात.\n\n4. 'जखमी' पोलीस कर्मचारी\n\nसज्जनार यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की, चार आरोपींना ठार करण्यासाठी पोलिसांना तब्बल 10 मिनिटं लागली. म्हणजेच, उघड्या मैदानात पोलीस आणि आरोपींमध्ये चकमक झाली. शेवटी चारही आरोपींना गोळी लागली आणि ते ठार झाले. मात्र, एकाही पोलिसाला गोळीनं स्पर्श केला नाही.\n\nसज्जनार यांच्या माहितीनुसार, चकमकीत दोन पोलिसांच्या डोक्याला काठ्या आणि दगडांमुळं दुखापत झाली. दोघांनाही स्थानिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.\n\nमॅक्सवेल परेरा म्हणतात, \"सज्जनार यांचं हे वक्तव्य लाजीरवाणं आणि पोलिसांच्या पेशाला न शोभणारं आहे. हे अगदी यूपी स्टाईल आहे. जेव्हा मी दिल्ली पोलीसमध्ये काम करत..."} {"inputs":"...ही अभ्यास केला.त्यानंतर आम्ही हे उपकरण बनवलं.\" \n\nउपकरणाच्या आकाराबद्दल घेतली विशेष काळजी\n\nडिझायनर असलेल्या केतकीने या उपकरणाच्या आकाराबद्दल विशेष काळजी घेतली असल्याचं ती सांगते. ती म्हणते,\"मी डिझायनर आहे त्यामुळे आम्ही या डिव्हाईसच्या निर्मितीमध्ये एक डिझाईनिंग अप्रोच लावला आहे, जो की एखाद्या स्त्रीला किंवा मुलीला तिचं वापरलेलं नॅपकिन डिस्पोज करताना तिला अभिमान वाटायला हवं हे लक्षात ठेवून आम्ही या डिव्हाईसचा बाह्य आकार ठरवला. \n\nफ्रेश रंग वापरले आहेत. सिलेंड्रीकल आकार ठेवला आहे जेणे करून त्याला आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र दिला होता ते सुध्दा आम्हाला त्यांच्या ऑफिसमध्ये हे उपकरण लावण्यासाठी सांगू लागले.\" \n\n हे उपकरण काम कसं करत?\n\nया उपकरणामध्ये वरच्या बाजूने आत नॅपकिन टाकायची सोय आहे. उपकरणामध्ये एक नॅपकिन टाकून जर हे उपकरण सुरू केलं की उपकरण डिव्हाईसमध्ये एक नॅपकिन आलं हे रजिस्टर करतं. ५ नॅपकिनची या उपकरणची कॅपॅसिटी आहे. म्हणजेच जेव्हा या उपकरणामध्ये ५ नॅपकीन जमा होतील तेव्हा हे उपकरण आपोआप नॅपकिन जाळण्यास सुरूवात करेल आणि ३० मिनिटांमध्ये हे या सर्व नॅपकिनची केवळ १० ते २० ग्रॅम एवढी राख आपल्याला पाहायला मिळते.\n\nमहिलांचा आत्मविश्वास वाढला\n\nकेतकीचं हे झिरोपॅड डिस्पोजर औरंगाबादचा एस.एस. कंट्रोल्स या कंपनीत बसवण्यात आलंय. हे उपकरण लावल्यापासून तिथल्या महिलांची मासिक पाळीमध्ये होणारा मानसिक त्रास कमी झाल्याचं तिथल्या महिला सांगतात. \n\nमाया घाडगे\n\nमाया घाडगे याच कंपनीत काम करतात. त्या सांगतात, \"पूर्वी ही उपकरणं नव्हती तेव्हा आम्ही आमचे वापरलेले पॅड कचऱ्यात, डस्टबिनमध्ये टाकायचो. ते आम्हाला घाण वाटायचं. आम्हाला इथं काम करावं लागतं. त्यामुळे आम्हाला ते कम्फर्टेबल वाटत नव्हतं. प्रश्न पडायचा की आता काय करायचं? मात्र जेव्हापासून ती उपकरणं आली तेव्हापासून आम्ही कम्फर्टेबल राहतो. आणि वापरलेलं पॅड त्या उपकरणामध्ये टाकतो.\"\n\nसफाई कर्मचाऱ्यांचा त्रास कमी झाला\n\nया उपकरणामुळे महिलांचा मानसिक त्रास तर कमी झालाच शिवाय जे ऑफिसमधले सफाई कर्मचारी आहेत त्यांनाही खूप आनंद होतोय. याबद्दल केतकी अभिमानानं सांगते की, \"आम्हाला बरेच जण येऊन सांगतात की, आमची खूप सोय झाली हे डिव्हाईस बसवल्यापासून. आणि एक जो एन्ड युजर जो आम्ही लक्षातच घेतला नव्हता ते म्हणजे ऑफिसमध्ये किंवा शाळांमध्ये ज्या क्लिनिंग करणाऱ्या बायका असतात ज्या स्वतः डस्टबिनला रिकामं करतात, तर त्या आम्हाला येऊन म्हणाल्या की, थॅंक्यू तुम्ही हे डिव्हाईस बसवल्याबद्दल…\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ही अयोध्याला गेले. त्यांनी शिवसेनेच्या वतीनं 5 कोटी रुपयांचा निधी राम मंदिराच्या निर्माणासाठी दिला. निमंत्रण आहे की नाही ते मला माहिती नाही. निमंत्रण आलं तर जायचं की नाही, हे उद्धव ठाकरे ठरवतील. आमचं प्रभू रामचंद्राशी थेट नातं आहे.\"\n\nस्वतः उद्धव ठाकरे गेल्या दोन वर्षात तीन वेळा अयोध्येला गेले आहेत.\n\nभूमिपूजनाच्या निमंत्रणासाठी शिवसेना आग्रही का?\n\nशिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्याने त्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. त्यामुळे स्वतःचं हिंदुत्त्व सिद्ध ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी बाणा जरा बाजूला ठेवून घेतलेली हिंदुत्त्वाची भूमिका. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना त्या भूमिकेचा एकदम त्याग करता येणार नाही. उद्धव ठाकरे भूमिपूजनाला जाऊ शकतात आणि ते शरद पवार यांना विचारतील, असं मला वाटत नाही.\"\n\n\"राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेससोबत आघाडी केल्यामुळे काही शिवसैनिक आधीच नाराज आहेत. हिंदुत्त्वाची भूमिका आपण अचानक का सोडली आणि ज्या दोन पक्षांविरोधात आपण 15-20 वर्षं लढत होतो, त्यांच्याबरोबर का गेलो, असं शिवसेनेतल्या काही लोकांचं म्हणणं आहे. \n\nदुसरीकडे उद्धव ठाकरे राममंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमाला गेले तर आघाडीचे नेते नाराज होतील. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांना फार विचार करून निर्णय घ्यावा लागेल.\"\n\nहा निर्णय उद्धव ठाकरे यांच्यासाठी फार मोठा असणार आहे, असंही आकोलकर यांनी म्हटलं आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले, \"उद्धव ठाकरे यांना हे सांगावं लागेल की सरकारमध्ये आम्ही यांच्याबरोबर असलो तरी हा देशातल्या कोट्यवधी जनतेच्या श्रद्धेचा प्रश्न आहे. हा सगळा विचार त्यांना करावा लागणार आहे. ते पटवून द्यावं लागणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे पेचात सापडले आहेत. यात काही शंका नाही.\"\n\nनागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलं होतं की आम्ही धर्माची आणि राजकारणाची सांगड घातली, ही आमची चूक झाली. त्यामुळे आता त्यांना राजकारण आणि श्रद्धचे विषय, हे दोन मुद्दे स्पष्ट करावे लागतील आणि मगच ते या भूमिपूजनाला जाऊ शकतात, असं आकोलकर यांचं म्हणणं आहे. \n\nगेल्या दीड-दोन वर्षात स्वतः उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा प्रतिष्ठेचा केला. या मुद्द्यावरून वरून भाजपला मात देण्याचा प्रयत्न केला. आता मात्र, बॉल भाजपच्या पारड्यात आहे. \n\nभाजप नेतेही शिवसेनेवर उपहासात्मक टीका करत आहेत. \"हर हिंदू की यही पुकार पहले मंदिर फिर सरकार, ही घोषणा तुम्हीच दिली होती आणि राम मंदिर बनण्याच्या आधीच तुम्ही महाराष्ट्रात सरकार बनवलं\", असे म्हणत भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरेंना शरद पवारांच्या NOC ची गरज नसावी, टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.\n\nपण असं असलं तरी उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची संधी सोडलेली नाही. त्यांनी आतापर्यंत 3 वेळा अयोध्येचा दौरा केला आहे. तिन्ही वेळाला त्यांच्यासमोर वेगवेगळी कारणं होती. \n\nपहिला दौरा \n\nसर्वांत पहिला दौरा केला नोव्हेंबर 2018 साली...."} {"inputs":"...ही आठवण सांगताना रामदत्त त्रिपाठी म्हणतात, \"त्यावेळी सुमारे पाच लाख शेतकरी दिल्लीला आले होते. धोतर-कुर्ता घातलेल्या शेतकऱ्यांची एक संपूर्ण फौज बोट क्लबवर जमा झाली होती. या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये बाबा टिकैत हे प्रमुख चेहरा होते. शेतकऱ्यांनी दिल्लीकरांच्या निवांत फिरण्याच्या, आईस्क्रिम खाण्याच्या ठिकाणी कब्जा केल्यामुळे त्यांचा शेतकऱ्यांवर रोष निर्माण झाला होता. पण त्यावेळचं सरकार थोडं लवचिक होतं. विविध पक्षांचं म्हणणं ऐकून घेतलं जात होतं. पण आता परिस्थिती वेगळी आहे. यामुळेच राकेश... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांना अशा प्रकारे टिव्हीवर त्रस्त झालेलं पाहून कुटुंबीय आणि संपूर्ण गाव विचलित झाला. पण आमच्यापैकी कुणीही घाबरलं नाही. \n\nते म्हणतात, \"शेतकरी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे जो व्यक्ती 43 वेळा तुरूंगात जाऊन आलेला आहे. त्याला 44 व्या वेळी तुरूंगात जाताना पाहून आश्चर्य वाटण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र सध्याच्या परिस्थितीचा सामना आम्ही आधी कधीच केला नव्हता.\n\nटिकैत यांच्या टीकाकारांच्या मते, \"ते अडचणीत आले आहेत. त्यांच्याविरुद्धचा खटला तयार आहे. त्यांनी गाझीपूर सोडताच त्यांना अटक केली जाईल. तसंच आंदोलनस्थळसुद्धा रिकामं करण्यात येईल. नरेश टिकैत यांनीसुद्धा गुरुवारी गाझीपूर रिकामं करण्याबाबत म्हटलं होतं. \n\nतर सिंघू बॉर्डरवर ठाण मांडून बसलेल्या पंजाबच्या शेतकरी संघटना टिकैत यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. तेसुद्धा व्ही. एम. सिंह आणि भानू प्रताप या नेत्यांप्रमाणे मागे हटण्याचा विचार तर करत नाहीत ना, याकडे त्यांचं लक्ष होतं. अशा स्थितीत टिकैत यांच्यासमोर पुन्हा पाठिंबा मिळवण्याचं आवाहन करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय उपलब्ध नव्हता.\"\n\nमात्र राकेश टिकैत यांचे समर्थक या कारणांवर विश्वास ठेवत नाहीत. त्यांचे भाऊ सुरेंद्र टिकैत यांच्या म्हणण्यानुसार, \"गाझीपूरमध्ये बसलेल्या हजारो शेतकरी नेत्यांची जबाबदारी यूनियनची आहे. गुरुवारी भाजपचे दोन नेते काही कार्यकर्त्यांसोबत आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांचं लक्ष्य राकेश टिकैत नव्हते. तर पोलिसांनी टिकैत यांना अटक करावी, त्यांनी आंदोलनस्थळ रिकामं करून घ्यावं, असं त्यांना वाटत होतं. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या सीमाभागातून आलेल्या शेतकऱ्यांना देशद्रोही सिद्ध करून त्यांच्यावर निशाणा साधण्याचा त्यांचा विचार होता. यामुळेच राकेश टिकैत भावनिक झाले. शेतकऱ्यांना मारहाण करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.\"\n\nराकेश टिकैत यांनी गुरुवारी कोणत्याही भाजप नेत्यांचं नाव न घेता त्यांच्यावर हेच आरोप केले होते. याबाबत भाजपने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. \n\nदिल्ली पोलिसांतील नोकरी सोडून बनले शेतकरी नेते\n\nराकेश टिकैत यांचे भाचे देवेंद्र सिंह यांनी बीबीसीशी बातचीत करताना काही गोष्टी सांगितल्या. \n\nत्यांच्या मामामध्ये आता महेंद्र सिंह टिकैत यांची प्रतिमा दिसू लागली आहे. त्यांच्या काही सवयींचा उल्लेख करताना देवेंद्र सांगतात, \"राकेश टिकैत हे पूर्णपणे शाकाहारी आहेत...."} {"inputs":"...ही कंपनी न्यूयॉर्कला गेली. डाएटरी सप्लिमेंट्ससाठी युएस हे जास्त मोठं मार्केट असल्यानं हा निर्णय घेतल्याचं ज्यूल्स यांनी सांगितलं. \n\n\"जवळपास 80% अमेरिकन हे व्हिटॅमिन किंवा इतर सप्लिमेंट खातात. ब्रिटीश याबाबत जास्त 'ओपन' नाहीयेत.\"\n\nजागतिक पातळीवर सप्लिमेंटचा व्यवसाय वाढत आहे. गेल्यावर्षी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात म्हटलं होतं की, 2026 पर्यंत सप्लिमेंटच्या वार्षिक विक्रीत 210 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढ होऊ शकते. 2018 मध्ये सप्लिमेंटच्या व्यवसायातली उलाढाल 125 अब्ज डॉलर्स इतकी होती.\n\nNue नं 2017 साली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेनॉल्स सारखे नॅचरल बायोअॅक्टिव्ह कंपाउंडही मिळतात. सप्लिमेंट्स हा आरोग्यदायी आहाराला पर्याय ठरू शकत नाही. \n\n\"अर्थात, काही वेळा सप्लिमेंट घेणं आवश्यक ठरतं. उदाहरणार्थ- गर्भधारणेसाठी प्रयत्न करत असल्यास तसंच गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात फॉलिक अॅसिड हे सप्लिमेंट घेतलं जातं.\"\n\nतुमच्यासाठी कोणतं सप्लिमेंट आवश्यक आहे, हे माहीत करून घेणं गरजेचं आहे, असं ज्यूल्स सांगतात. \n\nNue नं गेल्यावर्षी मानसिक आरोग्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी कँपेनही केलं होतं. \"तुम्ही खरंच कसे आहात?\" अशी या कँपेनची संकल्पना होती. वेलनेस इंडस्ट्री ही कायम शारीरिक आरोग्याभोवतीच का केंद्रित झालेली आहे, असा प्रश्न या कँपेनमधून विचारण्यात आला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ही कारण भारतात खूप विरोध होत आहे. \n\nहरकिशन सिंग सुरजीत यांनीच हा किस्सा पत्रकारांना सांगितला होता. \n\nवाजपेयी यांची उठबठ सर्व प्रकारच्या राजकारणी लोकांमध्ये होती पण याचा अर्थ असा नाही की त्यांना कधीच कुणाचा विरोध सहन करावा लागला नाही. जनसंघात असल्यापासून ते नंतरही जनसंघाचे ज्येष्ठ नेते बलराज मधोक आणि वाजपेयी यांच्यातला संघर्ष लपून राहिलेला नव्हता. याबाबत तुम्ही बीबीसी हिंदीने प्रसिद्ध केलेल्या या लेखात सविस्तर पणे वाचू शकता. \n\nबलराज मधोक आणि वाजपेयी संघर्ष\n\nबलराज मधोक हे जनसंघाचे संस्थापक श्यामा... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांच्या कानावर आलं तर जनसंघातला आपला अधिकार वापरून ते त्या व्यक्तीवर कारवाई करत. याचं एक उदाहरण म्हणजे गोविंदाचार्य. \n\nगोविंदाचार्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते. नंतर ते भाजपचे महासचिव झाले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि जनसंघात समन्वय ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. एकदा ब्रिटीश हायकमिशनमध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये ते म्हणाले वाजपेयी हे जनसंघाचा 'मुखवटा' (मास्क) आहेत. \n\nही गोष्ट वाजपेयींच्या कानावर पडली. त्यांनी गोविंदाचार्यांना पत्र लिहून कारण विचारले. गोविंदाचार्यांचं म्हणणं होतं की त्यांनी वाजपेयींना पक्षाचा चेहरा (फेस) म्हटलं होतं पण सांगणाऱ्याने ते अयोग्य पद्धतीने सांगितलं. त्यांचे हे स्पष्टीकरण वाजपेयींना पटले नाही आणि शेवटी त्यांना आपला राजीनामा द्यावा लागला. \n\n'इतर नेत्यांना दाबून ठेवत असत'\n\nफक्त तेच नाही तर सुब्रमण्यम स्वामी, नानाजी देशमुख आणि दत्तोपंत ठेंगडी यांना वाजपेयींनी भारतीय जनता पक्षातच स्थान मिळू दिलं नाही असं सुब्रमण्यम स्वामींच्या पत्नी रोक्शना स्वामींनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. \n\n1980 ला जनता पक्षाचं सरकार पडलं. जनता पार्टी म्हणजे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींच्या विरोधात तयार झालेली समविचारी पक्षांची पार्टी. 1980 ला झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या केवळ 31 जागा आल्या. \n\nजर पुन्हा उभं राहायचं असेल तर जनसंघाला सर्वसमावेशक बनवावे लागेल असा प्रस्ताव वाजपेयींनी तत्कालीन सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्याकडे मांडला. त्यातूनच 6 एप्रिल 1980 ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. \n\nवाजपेयींना पंतप्रधानपदाची शपथ देताना राष्ट्रपती K. R. नारायणन\n\nरोक्शना सांगतात \"वाजपेयी हे ईर्ष्याळू होते. आपल्यापेक्षा कुणी पुढे होतं ही भावना त्यांना पटत नव्हती. फक्त स्वामीच नाही तर अनेकांवर त्यांनी दाबून ठेवलं होतं.\"\n\nदत्तोपंत ठेंगडी हे भारतीय मजदूर संघाचे प्रमुख होते. संघटनेचे प्रमुखपद सोडून वाजपेयी यांच्या हाताखाली काम करणं त्यांना अयोग्य वाटलं. \n\nनानाजी देशमुख हे वाजपेयींना ज्येष्ठ होते. देशमुख हे जनसंघाचे कोषाध्यक्ष होते. पक्ष संघटना मजबूत करण्यात आणि अनेक देणगीदारांना जनसंघाबरोबर आणण्याचं काम त्यांनी केलं होतं. पण नव्या पक्षात आपल्याला आदराचं स्थान नसेल असं ओळखून ते चित्रकूटला निघून गेले आणि त्यांनी समाजसेवेचं काम हाती घेतलं. \n\n'भाजपमध्ये एक तर मी राहील किंवा सुब्रमण्यम..."} {"inputs":"...ही घडाघडा वाचून दाखवत असत तो अगदीच निराशाजनक ठरला.\n\nपण ही तर सुरुवात होती. नंतर त्यांनी दोन प्रख्यात जादूगारांवर फसवणुकीचा आरोप केला. जीनीचे संपादक सॅम्युएल पॅट्रिक स्मिथ सांगतात की, या घटनांमुळे सगळेच हबकले होते.\n\n\"अमेरिकेत काम करण्याची ही पद्धत नव्हती. यामुळे एकीकडे सरकार आणि त्यांचे समर्थक आणि दुसरीकडे त्यांचे संतापलेले विरोधक अशी फूट पडली.\"\n\nसरकार यांनी त्यांच्या कारकिर्दीत अशा अनेक वादळांना तोंड दिलं. त्यांनी स्वतःला \"विश्वातील सर्वोत्तम जादूगार\" म्हणून संबोधणं याकडे अहंकाराचा कळस म्हणून पा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचं सादरीकरण अचूक केलं जायचं. त्यात रंगवलेले सुंदर पडदे असायचे. वेशभूषा अनेकदा बदलली जायची. उच्च दर्जाची प्रकाशयोजना असायची आणि कार्यक्रमाचा प्रचंड वेग सांभाळत प्रयोग सादर करणारे कसलेले कलाकार असायचे.\n\nपॅनोरामा नावाच्या कार्यक्रमात सरकार झळकले आणि त्यांच्या कारकिर्दीला नवीनच दिशा मिळाली. टी. व्ही अजूनही बाल्यावस्थेत होता पण तरी सरकार यांनी चाणाक्षपणे त्याच्या क्षमतेचा पुरेपूर फायदा घेतला. तोपर्यंत कुठल्याच जादूगाराने हे प्रसारमाध्यम कधी वापरलंच नव्हतं.\n\nत्यांच्या प्रयोगाच्या भव्यतेमुळे, रंगमंचावरच्या परिणामकारक सादरीकरणामुळे आणि त्यांच्या स्वतःवरच्या उत्तुंग विश्वासामुळे सरकार सर्वांपेक्षा वेगळे आणि वरचढ दिसू लागले. त्यांनी भारतीय जादू कलेला वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवलं. पाश्चिमात्य पद्धतीचे हातचलाखीचे प्रयोग अगदी विस्तृत अशा पौर्वात्य चौकटीत बसवत त्यांनी त्यांच्या स्पर्धकांना तोंडात बोटं घालायला लावली.\n\n1970च्या डिसेंबरमध्ये, प्रवास न करण्याचा डॉक्टरचा सल्ला झुगारून, सरकार जपानच्या 4 महिन्यांच्या थकवणाऱ्या दौऱ्यावर गेले. 6 जानेवारी 1971 रोजी त्यांनी होक्काईडो बेटांवरच्या शिबेत्सू शहरात त्यांचा 'इंद्रजाल' हा प्रयोग केला. रंगमंचावरून खाली उतरताच त्यांना हृदयविकाराचा मोठा आणि जीवघेणा झटका आला.\n\nसरकार यांच्या जाण्यानंतर त्यांच्याविषयी अनेकांनी स्तुतीपर लिहिलं. जादूच्या, हातचलाखीच्या इतिहासाचे प्रख्यात अभ्यासक डेव्हिड प्राईस सांगतात, जादूच्या दुनियेत पश्चिमेतल्या बलाढ्य कलाकारांशी बरोबरी करू शकेल अशा स्वतःच्या जादूगाराची भारताला जेव्हा गरज होती. तेव्हाच सरकार यांचं आगमन झालं. ते पुढे म्हणतात, \"त्यांच्याच कामामुळे, जादूच्या भारतीय कलेला उभारी आली, आणि तीही अशी की साऱ्या जगातल्या जादूगारांना त्याची नोंद घावी लागावी.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ही घेतला तर, जेव्हा मोदी यांचा 2000 मध्ये पडता काळ होता, तेव्हा त्यांना अमेरिकेतून दिल्लीतून परतण्याचा त्यांनी आदेश दिला होता. \n\nमोदींचा राजकीय एकांतवास \n\n28 डिसेंबर 2014ला न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डन खचाखच भरलेलं होतं. या कार्यक्रमाला अनिवासी भारतीय आणि त्यातही गुजराती लोकांची संख्या प्रचंड होती. \n\nकेवळ न्यूयॉर्कच नाही तर अमेरिकेतल्या वेगवेगळ्या भागांमधून आलेली ही माणसं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बघायला, त्यांना भेटायला आणि त्यांचं भाषण ऐकायला आली होती.\n\nअख्ख्या प्रांगणात नरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॅमेरामॅन गोपाल बिष्ट यांच्या अंत्यसंस्कारात काही पत्रकार आणि राजकीय नेते सहभागी झाले होते. तितक्यात एका नेत्याचा फोन वाजला, पलीकडून आवाज आला, \"कुठे आहात?\"\n\n\"स्मशानभूमीत आहे,\" असं फोन उचलणाऱ्या व्यक्तीनं सांगितलं. \n\n\"मला येऊन भेटा.\"\n\nयानंतर लगेच फोन कट झाला. स्मशानभूमीत आलेल्या त्या फोनने भारताच्या राजकारणाची दिशाच बदलली. \n\nनरेंद्र मोदी आणि अटल बिहारी वाजपेयी\n\nही राजकारणी व्यक्ती होती नरेंद्र मोदी. त्याकाळी ते दिल्लीतल्या अशोक रोडवर असलेल्या भाजपच्या कार्यालयामागील एका छोट्याशा खोलीत राहत होते. या खोलीत एक बेड आणि दोन खुर्च्या होत्या. \n\nत्याकाळी भाजपमध्ये प्रमोद महाजन, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली या नेत्यांचा दबदबा होता. नरेंद्र मोदी जेव्हा गोपाल बिष्ट यांच्या चितेकडे पाहात होते तेव्हाच त्यांना पंतप्रधान वाजपेयींचा फोन आला होता. \n\nमोदी वाजपेयींच्या निवासस्थानी पोहाचले तेव्हा त्यांच्याकडे गुजरातला जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. \n\nपक्षाचे दिग्गज नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री केशूभाई पटेल यांना हटवून मोदींना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. \n\nवाजपेयींचा आशीर्वाद\n\n\"मी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना राजधर्म पाळायला सांगितलं आहे,\" असं 2002मध्ये गुजरात दंगलींनंतर अहमदाबादला पोहोचल्यानंतर वाजपेयींनी म्हटलं होतं.\n\n2002च्या गुजरात दंगलींनतर वाजपेयी आणि मोदींना घेतलेली ती पत्रकार परिषद\n\n\"साहेब, आम्ही तेच तर करत आहोत,\" असं शेजारी बसलेल्या मोदींनी वाजपेयींना म्हटलं होतं. \n\n\"मला विश्वास आहे की नरेंद्रभाई तेच करत आहेत,\" असं वाजपेयींनी त्यानंतर म्हटलं. पण याबद्दल वाजपेयींच्या मनात द्विधा परिस्थिती होती. \n\nयानंतर गोव्यात होणाऱ्या भाजपच्या कार्यकारिणी सभेत सहभागी होण्यासाठी दिल्लीहून निघालेल्या विमानात पंतप्रधान वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, जसवंत सिंह आणि अरुण शौरी होते. \n\nमोदींना या सभेत कमीतकमी राजीनामा देण्याची तयारी दाखवावी, असं वाजपेयींना वाटत होतं. पण अडवाणींना मात्र हे मान्य नव्हतं. \n\nयाचा काही फायदा होणार नाही, असं अडवाणींबरोबरच अनेक नेत्यांना वाटत होतं. पण कार्यकारणीची बैठक सुरू झाली आणि मोदींनी स्वत:हून राजीनामा देण्याची तयारी दाखवली. \n\nराजीनामा स्वीकारण्यात येऊ नये, अशा घोषणा संपूर्ण सभागृहात ऐकू यायला लागल्या. यावेळी वाजपेयींचे विश्वासू प्रमोद महाजनही मोदींच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून आले...."} {"inputs":"...ही चर्चा संपल्यानंतर हे प्रश्न आणि शेतकरी यांचा सर्वांना विसर पडतो अशी खंत अनेक जण बोलून दाखवतात. \n\nज्यांचे रक्ताळलेले पाय नाशिक-मुंबई किसान लाँग मार्चशी समानार्थी झाले होते त्या शेतकरी शेकूबाई वागले यांचं नंतर पुढे काय झालं हा प्रश्न अनेकांना होता, याचंच उत्तर शोधण्यासाठी बीबीसी मराठीची टीम पोहोचली शेकूबाई वागलेंकडे.\n\nशेकूबाई वागले\n\nलाँग मार्चनंतर एक वर्ष जाऊनही शेकूबाई त्या कसत असलेली जमीन त्यांच्या नावे होण्याची वाट पाहत होत्या. बीबीसी मराठीने या परिस्थितीवर प्रकाश टाकल्यानंतर स्थानिक प्रशासन... उर्वरित लेख लिहा:","targets":"यशोदा झोले पिण्याच्या पाण्यासाठी तिला कराव्या लागणाऱ्या कष्टांची कहाणी आम्हाला सांगत होती. BA करता करता पाण्यासाठी वणवण करणाऱ्या यशोदाची कहाणी बीबीसी मराठीच्या माध्यमातून जगभरात पोहोचली. \n\nआणखी एक महत्त्वाची गोष्ट होती निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांची. विनोदी शैलीतली त्यांची कीर्तनं ऐकल्यानंतर काही लोकांनी प्रश्न उपस्थित केला, 'इंदोरीकरमहाराजांना महिलांशी काय प्रॉब्लेम आहे?' पण हा प्रश्न सोशल मीडियावर मांडलेल्या एका महिलेला प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं होतं.\n\nइंदोरीकर महाराज\n\nबीबीसी मराठीने या महिलेचा अनुभव जाणून घेतला आणि महिलांविषयीच्या 'आक्षेपार्ह' विधानांबद्दल खुद्द इंदोरीकर महाराजांनाही बाजू मांडण्याची संधी दिली. पण जेव्हा आमचे प्रतिनिधी तिथे पोहोचले तेव्हा काय घडलं, ते तुम्हाला या लिंकवर वाचायला मिळेल.\n\n6. कुठे दुष्काळ तर कुठे महापूर\n\n2019 या एकाच वर्षात महाराष्ट्राला दुष्काळाने सतावलं तसंच पुरानेही झोडपलं. उन्हाळ्याचा दाह पाणीटंचाई आणि त्यापाठोपाठ आलेल्या चाराटंचाईमुळे अधिक तीव्र झाला. पाणी समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनेक चर्चा झाल्या, बैठका झाल्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय स्थिती होती हेदेखिल आम्ही तुमच्यापर्यंत आणलं. सोलापूरजवळच्या चारा छावणीतून बीबीसी मराठीने केलेला हा ग्राउंड रिपोर्ट तुमच्या लक्षात असेल.\n\nऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात पश्चिम महाराष्ट्राला जोरदार पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेल्या पुराने हवालदिल केलं. अनेकांचं सर्वस्व यात वाहून गेलं. मोठ्या प्रमाणावर बचावकार्य आणि मदतकार्य सुरू असतानाच प्रत्यक्ष पुराने केलेल्या नुकसानाचा प्रत्यक्ष रिपोर्ताज आम्ही तुमच्यापर्यंत आणला. \n\nकोल्हापूर, सांगलीत पाऊस आणि पूर कायम, पिण्याच्या पाण्याची टंचाई\n\nपुरादरम्यान बचावकार्य\n\nगंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहून या कुसुमाग्रजांच्या कवितेची आठवण करून देणारी ही कहाणी तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. \n\n7. 'आदर्श गावांचं' काय झालं? \n\n'सांसद आदर्श ग्राम' च्या धर्तीवर महाराष्ट्रात आमदार आदर्श ग्राम योजना सुरू करण्यात आली होती. 2015 मध्ये ही योजना सुरू झाली, 2019 मध्ये निवडणुकीपूर्वी आम्ही ठरवलं की 4 प्रमुख नेत्यांच्या दत्तक गावांना भेटी द्यायच्या आणि पाहायचं की या गावांचा किती विकास झाला.\n\nमुख्यमंत्र्यांचं दत्तक गाव- फेटरी\n\nतत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक..."} {"inputs":"...ही पिढी पूर्ण मद्यपान व्यवसायाला बदलू शकते.\"\n\nसोशल मीडियावर व्हरिंग्टनचे 'ऑन अल्कोहोलिझम' हे पुस्तक प्रकाशित झाल्यापासून डिजिटल सोब्रिटी म्हणजेच संयम बाळगून मद्यपान करण्याला एक वेगळी ओळख प्राप्त झाली. \n\nकेली फिट्झगेराल्डसारखे लोक 'सोबर सॅनोरिटा'सारख्या टॅगखाली इन्स्टाग्रामवर अमेरिकेतील सर्वात प्रसिद्ध 'सोब्रिटी सिस्टर्स' बनल्या आहेत. त्या सांगतात, \"साथीच्या रोगाच्या काळात सोब्रोटी हे एक आव्हान असेल याची मलाही कल्पाना नव्हती. पण हे वास्तव असून अनेकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.\"\n\n\"कोरोनाच्या आधी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेण्यासाठी सरकारी मदतही मिळवली आहे.\n\nकमी मद्य आणि मद्यमुक्त पेय बनवणाऱ्या कंपन्यांची विक्रीही कोरोना आरोग्य संकटात वाढली आहे. ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ आणि बारचे मालक पॉल मॅथ्यूज यांनी गेल्या वर्षी नोलो अॅप्रिटिफची निर्मिती केली. याची विक्री ते बार आणि रेस्टॉरंट्समध्ये करतात. \n\nकोरोना आरोग्य संकट म्हणजे वाईट दिवस आले आहेत असे मॅथ्यूला वाटले. त्यामुळे त्याने आपले ड्रिंक्स थेट सामान्य लोकांना विकण्याचा प्रयत्न केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यांची विक्री 4,000 टक्यांनी वाढली.\n\nते सांगतात, \"दर महिन्याला आम्ही जवळपास शंभर बॉटल्स विकत होतो. आता आम्ही हजारो बॉटल्स विकतो. आम्ही कधीही याची कल्पना केली नाही.\"\n\nनॉन-अल्कोहोलिक बियरच्या ऑगस्ट महिन्यातील एका अहवालात म्हटले आहे की, ग्राहक आता दारूमुक्त पेयांकडे वळत आहेत. या अहवालानुसार एकट्या युरोपमध्ये 2024 पर्यंत हा व्यवसाय 6 अब्ज डॉलरपेक्षा जास्त असेल. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतही हा व्यवसाय वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\n\n नोलो क्षेत्र दारुच्या 1 लाख डॉलर्सच्या मोठ्या जागतिक विक्रीचा एक छोटासा भागही नाही. पण दारुच्या उद्योगातील दिग्गजांनीही मद्यमुक्त पेयांच्या कामाला गती दिली आहे.\n\nयाचे सर्वात ताजे उदाहरण म्हणजे हेनीकेन झिरोची घोषणा. ही एक दारूमुक्त बियर आहे. युएफा प्रथमच युरोपा लीगचा मुख्य प्रायोजक असेल. आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहसा मोठ्या अल्कोहोल ब्रँड्स आणि विशेषतः बिअर ब्रँड्सद्वारे प्रायोजित केल्या जातात.\n\nतसेच, रम बनविणाऱ्या बाकार्डीने केलेल्या एका संशोधनात असे दिसून आले आहे की, 2019 मध्ये मॉकटेल्सच्या गुगल सर्चमध्ये 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दारु नसलेल्या कॉकटेल्सना मॉकटेल म्हटलं जातं.\n\nचांगल्या सवयी राहातील का?\n\nटीना रॉड्रिग्ज म्हणतात पुढच्या सोशल इव्हेंटमध्ये त्यांना बोलावलं गेलं तर तिथं दारू पिण्याची इच्छा मनात जास्त येऊ शकते. त्या सांगतात की, आता त्यांच्या बहुतांश मित्रांनी दारू पिणं कमी केलं आहे किंवा काहींनी जवळपास सोडूनच दिलं आहे.\n\nपण ही सवय सगळं काही नॉर्मल झाल्यावर टिकेल का? याचं उत्तर फक्त लोकांच्या इच्छाशक्तीमधून मिळणार नाही असं तज्ज्ञ सांगतात. \n\nलेखिका मॅंडी मॅनर्स यांच्या मते ही जबाबदारी हॉस्पिटॅलिटी क्षेत्रावरही आहे.\n\nत्या म्हणतात, \"जे लोक दारू पित नाहीत त्यांनाही बार आणि रेस्टॉरंटमध्ये सेवा देणं महत्त्वाचं आहे.\"\n\nपुढच्या..."} {"inputs":"...ही फार सिलेक्टिव्ह होता, असं ती सांगते. \n\nती म्हणाली, \"संवेदनशील विषय ते शिकवत नसत. उदाहरणार्थ समजा अमेरिकेत एखाद्या राजकीय परिस्थितीचं विश्लेषण करायला शिकवत असतील तर आमच्याकडे बुद्धांच्या कथा शिकवल्या जायच्या. किंवा मग म्यानमारचे राजे किती थोर होते आणि ब्रिटिशांनी त्यांना कसं लुटलं, हे सगळं शिकवायचे.\"\n\nब्रिटिशांनी म्यानमारवर 1824 ते 1948 पर्यंत राज्य केलं होतं.\n\nफायो 12 वर्षांची होईपर्यंत देशातल्या राजकीय घडामोडींविषयी तिला फारशी माहिती मिळत नव्हती. \n\nयाविषयी बोलताना फायो सांगते, \"मला चांगलं आठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूर्ण सरकारच बदललं आहे.\"\n\n\"लहानपणी मी सकाळी उठले की लोकांना तुरुंगात डांबलं, लोक बेपत्ता झाले, अशाप्रकारच्या बातम्या असायच्या. त्यामुळे आता जे घडलं ते बघून आपण पुन्हा त्याच जागी येऊन उभे ठाकलो आहेत, असं वाटतंय. आम्ही केलेली सर्व कामं, आम्ही दिलेलं कायदेशीर सरकार सर्व एका रात्रीत संपलं आहे.\"\n\nअभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी\n\nक्याव थान विन आज 67 वर्षांचे आहेत. त्यांनी लष्करी राजवटीचा दीर्घकाळ बघितला आहे. 1988 साली झालेल्या लष्करी उठावाच्या आठवणी त्यांच्या मनात आजही ताज्या आहेत. \n\nम्यानमारच्या मध्यभागी असणाऱ्या मिन बू शहरात ते रहायचे. त्यावेळी बाहेर अनेक ठिकाणी 'गोळीबार आणि हिंसाचार' झाल्याचं ते सांगतात. मात्र, तुलनेने मिन बू शहर शांत होतं. \n\nते सांगतात बऱ्याच जणांसाठी आयुष्य पुन्हा सामान्य झालं. पण, मत व्यक्त करण्यावर बंदी होती. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"आम्ही कामावर परतलो. सरकारी नोकरदार ज्यांनी आंदोलनात भाग घेतला त्यापैकी काहींना बडतर्फ करण्यात आलं, काहींची बदली केली, काहींना खालच्या पदावर पाठवण्यात आलं तर काहींना ताब्यात घेण्यात आलं.\"\n\n\"पण, माझ्यासारखे सरकारी कर्मचारी सामान्यपणे कामावर परतले. भीतीपोटी काहीही न बोलता सामान्य आयुष्य जगणं भाग होतं.\"\n\nक्याव थान विन सांगतात 2015 पर्यंत आयुष्य असंच होतं. 2015 साली म्यानमारमध्ये पहिल्यांदा निष्पक्ष निवडणुका झाल्या. आँग सान सू ची यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने दणदणीत विजय मिळवत 50 वर्षांची लष्करी राजवट उलथून लावली. \n\nक्याव थान विन सांगातत, \"त्यांच्यासारखी एक व्यक्ती देशाचा कारभार सांभाळणार याचा मला खूप आनंद झाला होता. त्यांनी खूप चांगली कामं केली. मूलभूत सार्वजनिक सुविधा दिल्या. सरकारी कर्मचाऱ्यांचं आयुष्यही सुधारलं. आयुष्य खूप चांगलं झालं.\"\n\nमात्र, हे सुखाचे दिवस फार काळ टिकले नाही. \n\n1 फेब्रुवारी रोजी उठाव करून लष्कराने जनतेने दिलेला कौल नाकारला, असं क्याव थान विन यांचं म्हणणं आहे. \n\nम्यानमारच्या एकतेचं आणि अखंडतेचं रक्षण आपणच करू शकतो, असं तातमादोअला (म्यानमारचं लष्कर) वाटतं, असं सिंगापूर इन्स्टिट्युट ऑफ इंटरनॅशनल अफेअरचे चेअमन प्रा. सायमन टाय यांचं म्हणणं आहे. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"एनएलडी पक्षाने सलग दोन सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवला. असं असलं तरी आपण सक्रीय राजकारणातून माघार घ्यायला हवी, असं तिथल्या लष्कराला वाटत नाही.\"\n\nते..."} {"inputs":"...ही या संगीतकार जोडीने संगीत दिलं होतं.\n\n5. बासू चॅटर्जी\n\nप्रसिद्ध दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांचं 4 जून 2020 रोजी वयाच्या 99 व्या वर्षी निधन झालं. \n\nचॅटर्जींना दोनवेळा राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. 70-80 च्या दशकात मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कथांवर आधारित ते सिनेमे करत असत.\n\nरजनीगंधा, पिया का घर, चितचोर, छोटी सी बात, स्वामी, खट्टा-मिठा, बातों-बातों में, चमेली की शादी, मनपसंद, अपने-पराये यांसारखे सिनेमे बासू चॅटर्जी यांनी दिग्दर्शित केली.\n\n6. सुशांत सिंह राजपूत\n\nबिहारमधील छोट्याशा गावातून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आलं. \n\n8. जगदीप\n\n'शोले' सिनेमात 'सुरमा भोपाली'ची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचं 8 जुलै रोजी निधन झालं. ते 81 वर्षांचे होते.\n\nत्यांनी जवळपास 70 वर्षे सिनेमांमध्ये काम केलं. शोले सिनेमातील 'सुरमा भोपाली'मुळे बनलेलीची त्यांची ओळख अनेक वर्षे कायम राहिली. विनोदी कलाकार म्हणून ते लोकप्रिय ठरले.\n\nजवळपास 400 सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. मुन्ना, आर-पार, दो बिघा जमीन, ब्रम्हचारी, भाभी, दो भाई, अंदाज, फूल और कांटे यांसारख्या सिनेमांचा त्यात समावेश आहे.\n\n9. कुमकुम\n\n50-60 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री कुमकुम यांचं 28 जुलै 2020 रोजी निधन झालं. अभिनेते आणि दिग्दर्शख गुरु दत्त यांनी कुमकुम यांना सिनेमात आणलं.\n\nकुमकुम यांनी प्यासा, बारीश, आर-पार, मिर्झा गालिब, उजाला, कोहिनूर, मिस्ट एक्स इन बॉम्बे, मदर इंडिया, नया दौर, सीआयडी यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं होतं.\n\n10. इब्राहिम अल्काजी\n\nपद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित इब्राहिम अल्काजी भारतीय रंगभूमीवरील ज्येष्ठ कलाकार होते. रंगभूमीबाबत त्यांची निष्ठा आणि त्यांनी दिलेलं योगदान मोठं मानलं जातं.\n\n15 वर्षे ते नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक होते. त्यादरम्यान त्यांनी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना प्रशिक्षण दिलं. नसीरुद्दीन शाह, ओम पुरी, विजया मेहता, रोहिणी हट्टंगडी, सुहास जोशी, ज्योती सुभाष, ओम शिवपुरी आणि बी जयश्री असे बरेचजण त्यांचे शिष्य होते.\n\n4 ऑगस्ट 2020 रोजी हृदयविकाराच्या झटक्यानं इब्राहिम अल्काजी यांचं निधन झालं.\n\n11. राहत इंदौरी\n\nकोरोनाच्या संसर्गामुळे प्रसिद्ध उर्दू कवी, शायर आणि गीतकार राहत इंदौरी यांचं 11 ऑगस्ट 2020 रोजी निधन झालं. ते 70 वर्षांचे होते.\n\nमध्य प्रदेशातील इंदौर इथं एक जानेवारी 1950 रोजी राहत इंदौरी यांचा जन्म झाला. इंदौरमधीलत नूतन स्कूलमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.\n\nराहत इंदौरी\n\nइंदौरच्या इस्लामिया करीमिया कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतल्यानंतर बरकतुल्लाह विद्यापीठातून MA चं शिक्षण पूर्ण केलं. गेल्या 40-50 वर्षांपासून राहत इंदौरी मुशायरा, कवी संमेलनांमध्ये सहभागी होत होते.\n\nगंभीर आणि अर्थपूर्ण शायरींसोबतच तरुण पिढीची नसही त्यांनी ओळखली होती. 'बुलाती है मगर जाने का नहीं' ही त्यांची कविता आजही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर गाजत असते. \n\nखुद्दार, मर्डर, याराना, हमेशा, मुन्ना भाई एमबीबीए, मीनाक्षी, करीब, मिशन कश्मीर यांसारख्या सिनेमांसाठी..."} {"inputs":"...ही योगदान दिलं. \n\n2011- झाला पुणेकर आणि दिला कडक परफॉर्मन्स\n\nभविष्यात वाढून ठेवलेलं आजारपण त्रास देत असतानाच युवराजने बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर दिमाखदार प्रदर्शन करत देशवासीयांचं वर्ल्डकप विजयाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारलं. \n\nया स्पर्धेत त्याने 362 धावा, 15 विकेट, 4 मॅन ऑफ द मॅच सह प्लेअर ऑफ द टुर्नामेंट पुरस्कारही पटकावला. \n\nहाच भन्नाट फॉर्म युवराजने IPLमध्येही कायम राखला. किंग्ज इलेव्हन पंजाबने युवराजला ताफ्यात सामील केलं नाही. ही संधी हेरून पुणे वॉरियर्स संघाने युवराज... उर्वरित लेख लिहा:","targets":"िशी उभा असलेला मित्रपरिवार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचाट इच्छाशक्तीच्या बळावर युवराज पुन्हा क्रिकेट खेळू लागला. त्याने रन्स किती केल्या, विकेट्स किती काढल्या यापेक्षाही तो पुन्हा जिद्दीने उभा राहिला हे जगभरातल्या चाहत्यांसाठी महत्त्वाचं होतं. युवराजने याही हंगामात पुण्याचं प्रतिनिधित्व करताना 13 मॅचेसमध्ये 19.83च्या सरासरीने 238 धावा केल्या. त्याने 6 विकेट्स घेतल्या. मात्र पुणे वॉरियर्सची कामगिरी सुमारच राहिली. \n\n2014- नवा संघ, नवी उमेद आणि कोटींची उड्डाणं \n\nकॅन्सरने युवराजच्या खेळण्यावर कोणतीही मर्यादा आलेली नाही हे सिद्ध झाल्यामुळे या हंगामात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने युवराजला आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं. त्यासाठी त्यांनी तब्बल 14 कोटी रुपये खर्च केले. युवराजच्या मानधनात सहा कोटींनी वाढ झाली. या सकारात्मक अप्रायझलमुळे मूठभर मांस चढलेल्या युवराजने 14 मॅचेसमध्ये 34.18 सरासरीसह 376 धावा केल्या. त्याने 5 विकेट्सही घेतल्या. मात्र नावात रॉयल्स असलेल्या बेंगळुरूची कामगिरी मात्र सर्वसाधारण झाली. \n\n2015- गंगाजळीत शिखरावर मात्र परफॉर्मन्स घसरणीला \n\nगेल्या वर्षीची कामगिरी लक्षात घेऊन दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने लिलावात तब्बल 16 कोटी रुपये खर्चून युवराजला ताफ्यात समाविष्ट केलं. विशेष म्हणजे त्या काळात युवराज भारतीय संघाचा भागही नव्हता. युवराजने स्वत:ची बेस प्राइज 2 कोटी एवढी निश्चित केली होती. त्या तुलनेत त्याला मिळालेला भाव थक्क करणारा होता. दिल्लीचे तख्त युवराजसाठी लाभदायी ठरले नाही कारण 13 मॅचेसमध्ये त्याला 19.07च्या सरासरीने 248 धावाच करता आल्या. गोलंदाजीतही त्याला कमाल दाखवता आली नाही. दिल्लीचा संघ नेहमीप्रमाणे गुणतालिकेत तळाच्या संघांमध्येच राहिला. \n\n2016- पगार निम्म्यावर पण नावावर जेतेपद \n\nटॉम मूडी या डावपेचात प्रवीण अशा प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या सनरायझर्स हैदराबादने युवराजसाठी 7 कोटी मोजले. आधीच्या हंगामातला त्याचा खेळ बघता पैशापेक्षा संधी मिळणं युवराजसाठी महत्त्वाचं होतं. खणखणीत सांघिक प्रदर्शनाच्या बळावर सनरायझर्सने जेतेपदाला गवसणी घातली. आयपीएलमध्ये 8 वर्ष व्यतीत केल्यानंतर युवराजला जेतेपद नशिबी आले. 10 मॅचेसमध्ये युवराजने 26.22च्या सरासरीने आणि 131च्या स्ट्राईक रेटने 236 धावा केल्या. \n\n2017- पगार आणि परफॉर्मन्स स्थिरता\n\nसनरायझर्स हैदराबादने..."} {"inputs":"...ही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत, त्यामध्ये आक्रमक जमाव एकमेकांवर लाठ्यांनी हल्ले करताना दिसतात, एकमेकांवर दगड फेकताना दिसतात, आणि थोड्या अंतरावर उभं राहून पोलीस या गदारोळेकडे फक्त पाहत राहिल्याचं दिसतं.\n\n'शहरातील दंगलीदरम्यान दिल्ली पोलीस दिशाहीन असल्याचं पाहायला मिळालं आणि या दंगलींना ते जबाबदार असल्याचं मानता येऊ शकतं,' असं दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांनी लिहिलं आहे.\n\nदिल्लीचे माजी सह-आयुक्त मॅक्सवेल परेरा यांनी लिहिल्यानुसार, 'सत्तारूढ पक्ष आणि त्यांच्या नियंत्रणाखालील... उर्वरित लेख लिहा:","targets":"घेतला, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण गृह मंत्रालयाला वाटलं, तर उच्चस्तरीय तपासाचे किंवा बाहेरच्या अधिकाऱ्याद्वारे तपास करवून घेण्याचे आदेश मंत्रालयाला देता येतील.\"\n\nदिल्ली सरकारही या संदर्भात काही पावलं उचलू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर देताना सिंह म्हणाले, \"दिल्ली सरकारच नव्हे, तर कोणतीही एनजीओसुद्धा या प्रकरणांमध्ये स्वतंत्रपणे तपास करू शकतात. लोकशाही व्यवस्थेमध्ये यावर बंधनं नाहीत. अनेकदा सरकारी चौकशीच्या समांतरपणे काही सामाजिक संघटनांनी वेगळा तपास करून त्याचे निष्कर्ष सार्वजनिक स्तरावर मांडलेले आहेत.\"\n\nपण 'पण अशा अहवालांची बाजू न्यायालयात सिद्ध करणं हे एक अतिशय अवघड काम असतं,' असं उत्तर प्रदेशचे माजी डीजीपी ब्रज लाल म्हणतात.\n\nदिल्ली पोलिसांच्या भूमिकेविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे.\n\nत्यांच्या म्हणण्यानुसार, 'दिल्ली पोलीस निष्क्रिय राहिले, हे खरंच आहे. अन्यथा दंगलींचा परिणाम इतक्या व्यापक प्रमाणात पसरला नसता.'\n\nते म्हणतात, \"आग लावली जात असेल, जमाव लोकांच्या घरांमध्ये घुसत असेल, अशा वेळी पोलिसांना गोळी चालवण्याचा अधिकार आहे. दंगलीच्या सुरुवातीच्या २४ तासांमध्ये पोलिसांनी कठोर कारवाई केली असती आणि दंगलखोरांना रबरी बुलेटने किंवा पॅलेट गनने लक्ष्य केलं असतं, तर जमावांद्वारे झालेल्या हिंसेत ४०हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले नसते. दलांचा वापर करताना हात राखून ठेवण्यात आला, हे स्पष्ट आहे.\"\n\nब्रज लाल म्हणतात, \"लाल शर्ट घातलेला एक माणूस गावठी बंदूक दाखवत असल्याचं टीव्ही चॅनलांवरून लोकांनी पाहिलं, त्याला जर तातडीने पकडून शिक्षा झाली असती, तर रस्त्यांवर असली गुंडागर्दी चालणार नाही, असा संदेश लोकांपर्यंत पोचला असता.\"\n\nप्रशासकीय तपास किंवा न्यायिक तपास यांऐवजी विशेष तपास पथक स्थापन करून तपास करणं हा अधिक चांगला पर्याय आहे, असं ब्रज लाल म्हणतात.\n\nते सांगतात, \"प्रशासकीय तपास किंवा न्यायिक तपास यांना केस-डायरीचा भाग मानलं जात नाही. त्यामुळे त्यांच्या अहवालांआधारे कोणाविरोधात खटला चालवता येत नाही. त्यामुळे एफआयआर दाखल करून पोलिसांच्या विशेष तपास पथकांद्वारे तपास करणं, जास्त चांगलं. ही पथकं जो पुरावा जमवतील, तो न्यायालयात ग्राह्य मानला जाईल.\"\n\nबीबीसीशी बोलताना ब्रज लाल म्हणाले की, 'पोलिसांच्या निवडक अधिकाऱ्यांना हिंसाचारासंदर्भात तपास करायला सांगूनच दंगलखोरांना दोषी ठरवता येईल. त्याचप्रमाणे ड्यूटीच्या दरम्यान..."} {"inputs":"...ही सरकारने स्पष्ट केलं आहे.\n\nराज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी कोरोना आरोग्य संकट अद्याप नियंत्रणात नाही असंही राज्य सरकारने म्हटलं आहे. तसंच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका दहा ते अठरा वयोगटातील मुलांना अधिक असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत अंतिम निर्णय अद्याप घेतला नसल्यातं राज्य सरकारने म्हटलं आहे. \n\nविद्यार्थ्यांची काय अवस्था आहे?\n\n\"मला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. त्यामुळे नीट प्रवेश परीक्षेच्या निकालासोबत एचएससी बोर्डात मला किम... उर्वरित लेख लिहा:","targets":"केंद्रीय शिक्षण मंत्रालय नेमका काय निर्णय घेणार आणि कोणत्या निकषांच्य आधारे बारावी सीबीएसईची परीक्षा घेणार याबाबत येत्या दोन दिवासांत चित्र स्पष्ट होईल.\n\nवर्षा गायकवाड काय म्हणाल्या?\n\nकेंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्राने 'नो एक्झामिनेशन रुट' या पर्यायाचा विचार व्हावा असं सुचवलं होतं. त्यामुळे महाराष्ट्र सरकार बारावीच्या लेखी परीक्षा रद्द करून अन्य कोणत्यापर्यायांवर विचार करत आहे का असा प्रश्नही उपस्थित होतो. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना वर्षा गायकवाड यांनी सांगितलं, \"काही दिवसांत आम्ही बारावीच्या परीक्षांबाबतही बाबी स्पष्ट करू. येणाऱ्या काळात परिस्थिती पाहूनच निर्णय घेणार.\"\n\nकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) आणि आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या गुरुवारी(3 जून) सर्वोच्च न्यायालय यावर सुनावणी घेणार आहे. तेव्हा केंद्र सरकारचा निर्णय आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल यावरही बारावी परीक्षांचे भवितव्य अवलंबून आहे. \n\nराज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"बारावीच्या परीक्षा घेण्याबाबत किंवा रद्द करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णयघेण्यात आलेला नाही. जरी बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक पुढील काही काळात जाहीर केले तरीही विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात परीक्षा सुरू होण्यापूर्वी किमान काही दिवसांचा कालावधी देण्यात येईल.\"\n\nबारावीच्या विद्यार्थ्यांचे लसीकरण शक्य?\n\nमहाराष्ट्र, दिल्ली आणि केरळसह अनेक राज्यांनी बारावीच्या परीक्षांपूर्वी विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. बारावीची मुलं साधारण साडे सतरा किंवा अठरावर्षांची असतात. त्याच्यांसाठी कोणती लस योग्य ठरेल आणि लाखो विद्यार्थ्यांना लस देण्याचे नियोजन कसे करता येईल याचा केंद्र सरकारने विचार करावा अशी मागणी दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांनी केली होती.\n\nकोरोना संकटात लस न देता विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायला लावणं चूक ठरेल असंही मनिष सिसोदिया यांनी म्हटलं होतं. \n\nराज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही हीच भूमिका मांडली होती. 23 मे रोजी झालेल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बैठकीत परीक्षेसाठी विद्यार्थीहिताचा निर्णय घ्या अशी भूमिका महाराष्ट्रानेमांडली, तसंच परीक्षा घेण्यापूर्वी..."} {"inputs":"...ही होत नाही.\n\nमात्र ज्या पुरुषाला किंवा स्त्रीला HIVची लागण झाली आहे, त्या पुरुषाबरोबर किंवा स्त्रीबरोबर ओरल सेक्स केला तर HIVची लागण होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ओरल सेक्सच्या वेळीही कंडोम वापरण्याचा सल्ला डॉक्टर देतात.\n\nसमज 5 - \n\nकंडोम वापरल्यास HIV ची लागण होत नाही\n\nसेक्स करताना कंडोम फाटला, निघाला किंवा लीक झाला तर HIVची लागण होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे AIDS बाबत जे जनजागृती अभियान राबवले जातात, त्यात लॅटेक्स शीथ म्हणजेच जाड कंडोम घालण्याचा सल्ला तर देतात.\n\nमात्र त्याचबरोबर HIVची चा... उर्वरित लेख लिहा:","targets":"V बाधित असेल तर मुलांनाही होतोच\n\nहे अगदीच सत्य नाही. ज्या मातांमध्ये हा विषाणू अगदी नगण्य प्रमाणात असतो, त्या माता निरोगी बालकाला जन्म देऊ शकतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ही' असं पवारांना सांगितल्याच्या बातम्या आल्या. \n\nशिवाय संजय राठोड प्रकरणात 'राष्ट्रवादी'नं घेतलेली भूमिका आणि अनिल देशमुख प्रकरणात शिवसेनेनं घेतलेली भूमिका यावरून या दोन्ही पक्षांमध्ये एकमेकांबद्दल आढी आहेच. त्यामुळेच फडणवीसांची भेट घेऊन पवार एका प्रकारचा दबाव वाढवता आहेत का, हा प्रश्न आहे. \n\nया भेटीबद्दल फडणवीसांनी स्वत:च सांगितलं, त्यामुळे त्यात गुप्त असं काही नाही. पण याअगोदर जेव्हा वाझे प्रकरणानं मुंबई आणि दिल्लीतलं राजकारण तापलं होतं तेव्हा शरद पवार, प्रफुल पटेल आणि अमित शाह यांची अहमदाबाद ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फडणवीस मुख्यमंत्री असतांनाही पवार वेळ घेऊन अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटायचे,\" असं राजकीय पत्रकार संजय जोग म्हणतात. \n\nपण त्यांना यातून काही राजकीय समीकरणं तयार होतील असं वाटत नाही. \"मुळात आता देशभर भाजपाविरोधात वातावरण असतांना ते असं काही करणार नाहीत. पवार बंगाललाही जाणार होते, पण त्यांच्या तब्येतीचं कारण होतं. आता केरळमध्ये 'एलडीएफ'मध्ये त्यांच्या पक्षाचा एक मंत्री आहे. अशा वेळेस ते भाजपासोबत जाणार नाहीत,\" असं संजय जोग यांना वाटतं. \n\nराजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्या मते या भेटीतून काही राजकीय उलथापालथी अपेक्षित नसल्या तरीही फडणवीसांनी बरेच संदेश त्यातून दिले आहेत. \n\n\"एक म्हणजे उद्धव स्वत:हून पवारांना भेटायला गेले नाहीत, पण मी स्वत:हून भेटून आलो, हे स्पष्ट दिसलं. शिवाय राजकारणापलिकेडे जाऊन आदरभाव जपणारं वर्तन म्हणूनही त्याकडे पाहिलं जाईल. म्हणजे जे राजकीय वैर त्यांच्या आहे असं म्हटलं जातं, त्यापलिकडे जाऊनही मी संबंध जपू शकतो, असं एका प्रकारे फडणवीस सांगत असावेत. मी दुस्वास करणारा नाही, संबंध जपणारा आहे असा तो संदेश आहे. \n\n\"त्यासोबत मला वाटतं, की ते दोघेही प्रभावी प्रशासक आहेत. त्यामुळे राज्य सध्या अभूतपूर्व संकटांचा सामना करतं आहे. त्यामुळं ते या विषयांवर बोलले असावेत आणि त्यांच्या या चर्चेचा राज्याला फायदाही होऊ शकतो,\" असं नानिवडेकर म्हणतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ही, परंतु युतीकडे पुरेसे पाठबळ आहे, असं आपण सांगितल्याचं राणे सांगतात.\n\nशिवेसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी\n\nत्याच प्रमाणे \"(मुंडे यांच्या) सरकारमध्ये सहभागी होण्याच्या निर्णायाला माझा पाठिंबा असेल, मात्र मुंडे यांनी न्याय्य पद्धतीचा मार्ग न अवलंबल्यामुळं मी त्यांच्या कॅबिनेटमध्ये सहभागी होणार नाही,\" असं आपण बाळासाहेब ठाकरे यांना सांगितल्याचा दावा राणे यांनी केला आहे.\n\nविलासराव देशमुखांचे सरकार पाडण्याचं नियोजन फसलं?\n\n2002 विलासराव देश... उर्वरित लेख लिहा:","targets":"टेमुळे पक्षाला फायदा झाला, असं राणे यांनी पुस्तकात लिहिलं आहे. \n\nनारायण राणे यांनी शिवसेनेच्या विविध नेत्यांवर केलेल्या आरोपांबाबत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी, \"हे पुस्तक वाचलं नसल्यामुळे अभिप्राय देणं योग्य होणार नाही,\" अशी प्रतिक्रिया बीबीसी मराठीला दिली.\n\n'भाजपानं पत्र द्यायला विलंब केला'\n\n1999 साली युतीचे सरकार स्थापन न होण्यामागे भाजपची आणि विशेषतः गोपीनाथ मुंडे यांची भूमिका कारणीभूत होती, असं 'लोकमत'चे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात.\n\n1999 सालच्या निवडणुकीत उमेदवारांची नावं बदलण्याबाबत प्रधान म्हणतात, \"साधारणतः प्रत्येक पक्षाचे दहा-पंधरा टक्के उमेदवार बदलले जातात. मात्र ती नावं बदलण्यात उद्धव यांची भूमिका किती होती हे सांगता येणार नाही, कारण त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे स्वतः सर्व निर्णय घ्यायचे. शिवसेनेच्या महाबळेश्वर अधिवेशनानंतर उद्धव कार्याध्यक्ष झाले आणि निर्णयप्रक्रियेत सहभागी झाले.\" \n\n1999 साली भाजपनं पाठिंबा द्यायलाही विलंब केल्याचंही प्रधान सांगतात.\n\n2005 साली नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\n\n2002 सालचं सरकार पाडण्याचं ऑपरेशन अयशस्वी होण्यामागे अनेक कारणं होती; त्यात भाजपची आग्रही भूमिका होती, असं प्रधान यांनी सांगितलं. \n\n\"भाजपला सत्ता स्थापनेत इंटरेस्ट होता. विलासराव देशमुख आणि गोपीनाथ मुंडे यांचे मैत्रीचे संबंध होते. तसच मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही संबंध होते. सदस्यत्व जाण्याच्या भीतीने सरकारमधून फुटलेल्या सदस्यांनी पुन्हा स्वगृही जाण्याचं कारणही यामागे होतं,\" असं प्रधान सांगतात.\n\n'जॉर्ज यांचं नाव प्रथमच'\n\nराणे यांच्या पुस्तकातील माहितीबद्दल ज्येष्ठ पत्रकार आणि 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना आपलं मत मांडलं. \n\nजॉर्ज फर्नांडीस\n\nते म्हणाले, \"यातील बरीचशी माहिती तेव्हा वर्तमानपत्रांमधून प्रसिद्ध झाली होती. पण आता पुन्हा इतक्या वर्षांनी ते लिहून राणे यांना काय साधायचं आहे, हे समजलं नाही. तसच त्यांचे आणि उद्धव ठाकरे यांचे संबंध कसे आहेत, हे देखील सर्वांना माहिती आहे. मात्र 2002 साली घडलेल्या घडामोडींमध्ये जॉर्ज फर्नांडीस यांचं नाव पहिल्यांदाच वाचायला मिळालं आहे.\"\n\n'उद्धव यांची पक्षावर पकड यायला सुरुवात झाली होती'\n\nउद्धव ठाकरे यांची साधारणतः 1998-99 या काळात..."} {"inputs":"...हीडिओ प्रसाधनगृहात, ट्रायल रुममध्ये गुप्तपणे घेतले होते. तर जोडीदारावर सूड घेण्याच्या उद्देशानेसुद्धा काही व्हीडिओ तयार केले होते.\n\nया व्हीडिओत दिसणाऱ्या काही स्त्रियांनी आत्महत्याही केली आहे.\n\n\"हे व्हीडिओ काढून टाकणं सोपं आहे. परंतु नवीन व्हीडिओ येत राहातात, ही खरी समस्या आहे,\" असं पार्क म्हणाल्या.\n\n\"व्हीडिओच वितरण हे सगळ्यांत मोठं आव्हान आहे. ज्या वेबसाईटवर हे व्हीडिओ आहेत ते हे व्हीडिओ बेकायदेशीर आणि गुप्तपणे काढले आहेत, हे माहितच नसल्याची सबब पुढं करतात. पण खरंच असं शक्य आहे का? त्यांना माहि... उर्वरित लेख लिहा:","targets":"मध्यवर्ती भागात निदर्शनं केली झाली. या आठवड्याच्या शेवटी आणखी निदर्शनं होण्याची शक्यता आहे.\n\nपार्क मी हाये या सोल पोलिसांच्या विशेष गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रमुख आहे. विदेशात सर्व्हर असतील तर गुन्हेगारांचा माग घेणं आणखी कठीण होतं, असं त्यांनी सांगितलं. \n\nअनेक देशांत अशा प्रकारे पॉर्नोग्राफीचं वितरण हा गुन्हा समजला जात नाही. त्यामुळे दक्षिण कोरियात जरी तो गुन्हा असला तरी इतर देशांत ते कायदेशीर आहे का किंवा परदेशात त्याचं वितरण होतंय का शोधणं अवघड आहे, असं ते म्हणाल्या. \n\n\"जरी आपण वेबपेज बंद केलं तरी अॅड्रेसमध्ये फेरफार करून ती पुन्हा उघडता येते. आम्ही बदलेलल्या अॅड्रेसवर लक्ष ठेवतो पण त्यांची पद्धत सतत बदलत असते,\" असं त्यांनी सांगितलं. \n\n\"या गुन्ह्यांसाठी शिक्षा फारशी कठोर नाही. अशा क्लिप्स वितरणासाठी 1 वर्ष तुरुंगवास आणि 609783 रुपये इतका दंड ठोठावण्यात येतो. शिक्षा कठोर झाली तर या फरक पडू शकतो,\" असं त्या म्हणाल्या.\n\nया गुन्ह्यांबाबतीत सजगता आहे असं तुम्ही म्हणू शकता. हजारो बायका या आठवड्याच्या शेवटी, 'माझं आयुष्य म्हणजे पॉर्न नाही,\" असा नारा देणार आहेत. यावर्षी हे चौथं आंदोलन आहे.\n\nया गुन्ह्यासाठी जास्तीत जास्त कठोर शिक्षा होईल, शिक्षेचं प्रमाण वाढेल आणि गुन्हे अन्वेषणाच्या पद्धतीत सुधार होईल अशी त्यांना अपेक्षा आहे. \n\nतोपर्यंत आपण आपल्याकडे कोणी बघतंय का हे आपण तपासून पाहूया. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हीडिओ शेअर केल्याचे दोघांवर आरोप होते. यामध्ये देशद्रोहाच्या कायद्याची मागणी केली जाऊ शकत नाही, असं सांगत दिल्ली कोर्टाने त्या दोघांनाही जामीन दिला होता.\n\nभारताच्या सुप्रीम कोर्टानेही देशद्रोह कायद्याच्या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत. एखादा व्यक्ती सरकारविरोधात हिंसा करण्यास लोकांना भडकवत असेल, किंवा सार्वजनिकरित्या कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असेल, तर त्याच्याविरोधात देशद्रोहाचं कलम लावण्यात यावं, असं कोर्टाने म्हटलं आहे. \n\nदेशद्रोहाच्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा होण्याचं प्रमा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...हीत. या कारणांमुळे गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. \n\nव्हायरॉलॉजिस्ट डॉ.अभय चौधरी सांगतात, \"मास्क वापरण्याची एक योग्य पद्धत आहे. मास्कने नाक आणि तोंड झाकले गेले पाहिजे. कारण कोरोनाचा संसर्ग नाक आणि तोंडावाटे अधिक वेगाने होऊ शकतो.\"\n\nते पुढे सांगतात, \"केवळ मास्क वापरून चालणार नाही तर हात स्वच्छ हवेत. त्यासाठी वारंवार सॅनिटाईज करत रहाणं गरजेचे आहे. कारण संसर्गजन्य हात तुम्ही मास्कला लावले तर पुन्हा धोका वाढतो.\"\n\nडोळ्यावाटेही कोरोनाचा विषाणू शरीरात प्रवेश करू शकतो. डॉ.चौधर... उर्वरित लेख लिहा:","targets":"केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे आरोग्यसेवा संचालक डॉ. राजीव गर्ग यांनी या पत्रात व्हॉल्व्ह असलेल्या N-95 मास्कमुळे कोव्हिड-19 व्हायरसला बाहेर जाण्यापासून थांबवता येत नाही. त्यामुळे या मास्कचा वापर कोरोना व्हायरस विरोधातील लढाईत हानिकारक असल्याचं नमूद केलंय.\n\nरेस्पिरेटर असलेला मास्क कोणी वापरावा?\n\nपुण्याच्या पल्मोकेअर रिसर्च आणि एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक डॉ. संदीप साळवी यांच्या माहितीनुसार, N-95 मास्क हा प्रदूषित ठिकाणी काम करण्यासाठी बनवण्यात आला आहे. जेणेकरून श्वास घेताना प्रदूषणाचे कण शरीरात जाणार नाहीत.\n\nहा मास्क कोव्हिड-19 आयसीयूमध्ये काम करणाऱ्यांनी वापरावा. ज्याठिकाणी 4-5 तास पीपीई किट घालून काम करावं लागतं.\n\nव्हॉल्व्ह असलेल्या मास्कने काय होतं?\n\nमुंबईच्या ग्लोबल रुग्णालयातील कन्सल्टंट इंटेसिव्हिस्ट आणि छातीरोगतज्ज्ञ डॉ. हरीष चाफळे म्हणतात, \"रुमालाने किंवा अन्य मास्कने चेहरा झाकल्याने काही वेळ गुदमरल्यासारखं वाटल्याने लोक हा मास्क वापरतात. या मास्कमध्ये जास्त उष्णता जाणवत नाही. याशिवाय या मास्कचा फारसा उपयोग नाही.\n\nसर्दी, खोकला अशी लक्षणं असल्यास त्या व्यक्तीने हा मास्क वापरणं टाळावं. जेणेकरून इतर कोणत्याही निरोगी व्यक्तीला संसर्गाची लागण होणार नाही.\"\n\n\"बाजारात किंवा कामाला जाताना हे मास्क लोक वापरू शकतात. या मास्कमध्ये कार्बनडायऑक्साईड मास्कच्या आत राहात नाही. त्यामुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत नाही.\" असं डॉ. सतीश यांचं मत आहे.\n\n5 नोव्हेंबरला मुंबईतल्या बाजारात आकाश कंदिल खरेदी करताना नागरिक\n\nदंडात्मक कारवाई\n\nघराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे.\n\nमुंबईत मास्क न वापरल्यास महानगरपालिकेकडून 200 रुपये दंड वसूल करण्यात येतो. 7 नोव्हेंबरपर्यंत 4 कोटी 79 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुण्यातही सप्टेंबरपर्यंत 5 कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. \n\nराज्यातील नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी सुरक्षित अंतर राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पण या नियमांची अंमलबजावणी प्रत्येक ठिकाणी होताना दिसत नाही. परिणामी आगामी काळात कोरोनाचा संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता..."} {"inputs":"...हीत. या सगळ्याला वैतागून मी पदाचा राजीनामा देणार होतो,\" अशी उद्विग्न प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली. \n\nत्यांनी पुरातत्व विभागावरही नाराजी व्यक्त केलीय. बहुतांश कामे ही केंद्राच्या पुरातत्व खात्याकडे येत असल्याने त्यांच्या प्रक्रियेमुळेही दिरंगाई होत असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\n\"पुरातत्व खात्याकडे रायगड किल्ल्यासाठी 12 कोटी रुपये इतका निधी आहे. पण आतापर्यंत त्यांनी केवळ 2 कोटी रुपये खर्च केले आहेत,\" अशी माहिती रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी दिली. \n\nयापूर्वी... उर्वरित लेख लिहा:","targets":"त येणार आहे. \n\nशिवरायांच्या सागरी स्मारकाची सद्यस्थिती \n\n11 जानेवारी 2019 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने शिवस्मारकाचे काम थांबवण्यात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने अडीच वर्षांपूर्वी प्रत्यक्ष जागेवर खोदकाम केलं होतं. शिवस्मारकाच्या नियोजित जागेवरील खडकाच्या अभ्यासासाठी हे काम करण्यात आलं होतं. त्यानंतर कोणतंही मोठं काम इथं झालेलं नाही.\n\nयाविषयी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे अरबी समुद्रातील नियोजित स्मारकाच्या कामामध्ये प्रगती होऊ शकलेली नाही. पण न्यायप्रविष्ट बाबींवर निर्णय आल्यानंतर शिवस्मारकाच्या कामाला गती देण्यात येईल.\" \n\nपण महाविकास आघाडी शिवस्मारकासाठी वेगाने काम करत नसल्याची टीका भाजपने केलीय.\n\n\"ज्या प्राधान्याने शिवस्मारकासाठी पाठपुरावा व्हायला हवा होता तो आताच्या सरकारकडून केला जात नाही. मराठा आरक्षणाचा निर्णयही न्यायालयात गेला होता. पण आम्ही ती प्रक्रियाही पूर्ण केली. पण महाविकास आघाडीकडून शिवस्मारकाचा विषय गांभीर्याने हाताळला जात नाही,\" असा आरोप भाजप नेते आशिष शेलार यांनी बीबीशी बोलताना केला. \n\nशिवस्मारकाचे काम का रखडले?\n\nगेल्या दिडवर्षापासून शिवस्मारकाचे काम रखडले आहे. कारण शिवस्मारकाच्या आराखड्याला विरोध करणाऱ्या तीन यचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्यात. \n\nया प्रकल्पासाठी केंद्र सरकारने सीआरझेड नियमावलीत काही बदल केले. याला 'दी कान्झर्वेशन अॅक्शन ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं.\n\nमुंबई उच्च न्यायलयाने कामाला अंतरिम स्थगिती न देण्याचा आदेश काढला. त्या निर्णयाविरोधात संस्थेकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यामुळे हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. \n\nतर काही याचिकांमध्ये आराखड्याच्या नियोजनावर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.\n\nनवी मुंबईमार्गे जेट्टीतून शिवस्मारकासाठी प्रवास कसा होणार, अरबी समुद्रात स्मारक असल्याने पावसाळा आणि नैसर्गिक आपतकालिन परिस्थितीमध्ये शिवस्मारक बंद राहणार का, त्याच्या देखभालीचा खर्च आणि पर्यावरणाचे नियम या सर्व बाबींचा याचिकेत उल्लेख करण्यात आला आहे. \n\nसीआरझेडच्या नियमावलीत काय बदल करण्यात आला? \n\n\"राज्य सरकार एखाद्या स्मारकाचं काम करणार असेल, ते मानवी वस्तीपासून दूरवर असेल आणि प्रकल्पामुळे विस्थापितांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण..."} {"inputs":"...हीयेत, पण भारतीय सैनिक का माघार घेत आहेत. चिनी सैनिक देपसांग भागातही आहेत. \n\nगलवानमधून चिनी सैनिक मागे का हटत आहेत?\n\nचिनी सैनिक गलवानमधून मागे का हटत आहेत, हा सर्वांत मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. \n\nज्येष्ठ पत्रकार आणि चीनवरील अनेक पुस्तकांचे लेखक प्रेमशंकर झा यांच्या मते या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लेह दौऱ्यात दडलेलं आहे. \n\nते सांगतात, \"चीनबद्दल एक गोष्ट स्पष्ट आहे, की त्यांना प्रतीकांचं महत्त्व समजतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी लेहला गेले. त्यांनी आपल्या सैनिकांचं मनोधैर्य वाढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गात स्वतःची स्थिती मजबूत केली आहे, ज्या भागावर आतापर्यंत ते स्वतःचा दावा सांगत होते. दोन्ही देशातील संबंध जोपर्यंत नव्याने सुधारत नाहीत, तोपर्यंत चीन या भागातून मागे हटणार नाही.\" \n\n'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचे लेखक प्रेमशंकर झा सांगतात, \"चिनी सैन्यानं पँगॉन्ग लेकच्या भागातील फिंगर 4 वर ताबा मिळवला आहे. या भागावर ते नेहमी दावा करतात, तर दुसरीकडे भारत फिंगर 8 पर्यंत आपला दावा सांगतो. आतापर्यंत विवादित असलेल्या चार पर्वतरांगांच्या भागात चीननं आपली स्थिती मजबूत केली आहे. चीननं भारतात घुसखोरी केली नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्यं योग्य आहे. कारण ज्या भागात चिनी सैनिक आले आहेत, तो विवादित आहे.\"\n\nतीन महिन्यांमध्ये परिस्थिती नेमकी कशी बदलली?\n\nभौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर देपसांगचा मैदानी भाग आणि पँगॉन्ग तलावाच्या भागातील चिनी सैनिकांची स्थिती पहिल्यापेक्षा अधिक मजबूत झालीये. मात्र याकडे आपल्या भूभागावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न यादृष्टिने पाहता कामा नये, असं प्रेमशंकर झा यांचं म्हणणं आहे. \n\nते सांगतात, \"दोन्ही देशांकडे भूभागाची कमतरता नाहीये. त्यामुळे कोणी किती इंचांनी भूभाग बळकावला याचा हिशोब ठेवणं योग्य नाही. माझ्या मते याकडे सामरिकदृष्ट्या पहायला हवं. 2014 पूर्वी भारत आणि चीनदरम्यान संबंध चांगले होते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भारत सरकारच्या धोरणांनी चीनला गोंधळात टाकलं आहे. म्हणूनच त्यांनी ही भूमिका घेतली. \n\nआपला मुद्दा अधिक स्पष्ट करताना प्रेमशंकर झा यांनी सांगितलं, \"भारत सरकारनं घटनेच्या कलम 370 वर घेतलेला निर्णय, लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करणं, नवीन नकाशा प्रसिद्ध करून त्यामध्ये अक्साई चीनचा समावेश करणं असे अनेक निर्णय चीनला पसंत नव्हते. \n\nत्यानंतर चीनला आपल्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक प्रोजेक्टच्या (सीपेक) सुरक्षेची चिंता वाटू लागली. पाश्चिमात्य देशांनी समुद्र मार्गानं होणाऱ्या चीनच्या व्यापारात अडथळे निर्माण केल्यास चीनला आपल्या मालाच्या वाहतुकीसाठी पर्याय खुला राहील.\" \n\n\"मात्र भारताच्या गेल्या काही काळातील हालचालींमुळे चीनला आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेचं भवितव्य संकटात असल्याचं वाटू लागलं. त्यामुळे सुरूवातीला चीननं संवादाच्या माध्यमातून हे सगळं ठीक नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि आता सैन्याच्या हालचालींच्या माध्यमातून हा संदेश देत आहे.\"\n\nभारत मागे का हटत आहे?\n\nनेपाळच्या..."} {"inputs":"...हीर केलं, \"सामान्य नागरिकांमधून सैन्य उभारण्यासाठी भारतीय लष्कराला सहा महिने लागतील, असं भागवतजी म्हणाले होते. संघाला स्वयंसेवक तयार करण्यासाठी तीन दिवस पुरेसे आहेत. दोन्ही प्रसंगांमध्ये लष्करकडूनच प्रशिक्षणाची गरज असेल. नागरिकांमधून लष्करासाठी माणसं लष्करच तयार करेल आणि स्वयंसेवकांमधून लष्करासाठी माणसं तयार करण्याचं कामही लष्करच करू शकेल.\" \n\nमोहन भागवत आणि डॉ. मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्यांचा काळजीपूर्वक अभ्यास केला की एक गोष्ट लक्षात येते - सामान्य माणसाच्या नजरेत लष्कर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची सुरुवात मंदिरात जाऊनच करतात. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला संघाच्या ध्रुवीकरणाला कोणताही सबळ उतारा न सुचल्याने त्यांनी ब्राह्मण संमेलन आयोजित करणं, आणि भगवद्गीतेचं वाटप करणं, असे पर्याय अंगीकारायला सुरुवात केली आहे. \n\nभारतीय जनता पक्षाला काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचं हे हिंदुत्व पचनी पडलेलं नाही. मात्र संघासाठी यापेक्षा आनंदाची बातमी असू शकत नाही. \n\nशस्त्रास्त्रांचं प्रशिक्षण घेताना स्वयंसेवक\n\nआता प्रश्न उरला हिंदूंच्या लष्करीकरणाचा. त्यांना शिस्तबद्ध, आक्रमक आणि तयार करण्याचा विषय आहे. \n\nहेच कारण समोर ठेऊन बजरंग दल गेली अनेक वर्षं काम करत आहे. बजरंग दलाच्या आत्मरक्षा शिबिरांमध्ये तरुण मुलांना हातात काठी, त्रिशूळ आणि छर्रे बंदूक देऊन दहशतवाद्यांचा खात्मा कसा करायचा, हे शिकवलं जातं. \n\nया शिबिरांमध्ये बजरंग दलाचेच दाढीवाले स्वयंसेवक मुसलमानांप्रमाणे टोपी परिधान करून दहशतवाद्यांची भूमिका करतात. देशाचे शत्रू कोण आणि त्यांचा बीमोड कसा करायचा, हे त्यांच्या वेशभूषेवरून ठरतं. \n\nलष्करीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समाजात त्याचा सर्वव्यापी प्रसार होईल, असा संघाला विश्वास आहे. त्यानंतर संसद, न्यायव्यवस्था, शिक्षणसंस्था, पॅरामिलिटरी आणि अखेरीस लष्कराचे तिन्ही दल संघासमोर झुकून उभे असतील. \n\nपण तूर्तास भारतीय लष्कर धर्मनिरपेक्ष आणि प्रोफेशनल पद्धतीनं काम करणारी यंत्रणा आहे. देशातले हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, शीख यांच्यासहित बहुतांश धर्मीयांचा लष्करावर विश्वास आहे. म्हणूनच दंगल उसळल्यानंतर किंवा नागरी भागातील परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर लष्कराला पाचारण केलं जातं. \n\nभारताचं धर्मनिरपेक्ष लष्कर दंगलग्रस्त भागात संचलन करतं, तेव्हा दंगलखोरांना चाप बसतो आणि दंगली थांबतात.\n\nमग मोहन भागवत आणि डॉ. मनमोहन वैद्य यांनी काय विचार करून ही अपेक्षा ठेवली आहे की लष्कर संघाच्या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हीही कारण नसताना सरकारला अवदसा सुचली आणि तो निश्चलनीकरणाचा निर्णय घेऊन टाकला. काल जो रिझर्व्ह बैकेनं अहवाल जाहीर केला, त्याकडे पाहिलं की त्यावेळेस ज्या नोटा रद्द केल्या होत्या त्याच्यापेक्षा दीडपट पैसा आता बाजारात आहे. अर्थव्यवस्थेला दुष्टचक्र स्वहत्ते लागायचं पहिलं कारण ते आहे.\n\nत्याच्यातून अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी प्रयत्न करायचं सोडून अर्धा-कच्चा वस्तू आणि सेवा कर (GST) आणला. हा केंद्रीय कर आहे. त्याचा जगातला एक नियम असा आहे की त्याचे दोन किंवा तीन असे कराचे दर असायला हवे होते. आपण सहा कराच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हुल गांधींनी पत्रकारांशी बोलायला सुरुवात केली; त्या मुलाखातींना प्रतिसाद मिळू लागल्यावर मग मोदींना मुलाखती देणे भागच होते. तशी मागे त्यांनी एक मुलाखत दिली होतीच—थोर कवी-गीतकार प्रसून जोशी यांना. पण ती म्हणजे लहान मुलाला कोडकौतुकाने आत्याने किंवा मावशीने प्रश्न विचारून मुलाची हुशारी सिद्ध करण्यासारखी होती. आधी ठरवून सगळे नाटक रचले गेले असा त्याबद्दल संशय होता. \n\nआता निवडणुकीच्या काळात मुलाखती म्हटल्यावर (निदान काही धाडसी) पत्रकार आडवे-तिडवे प्रश्न विचारणार. म्हणून मग ठराविक पत्रकारांना मुलाखती दि... उर्वरित लेख लिहा:","targets":"नागरिक नेत्याची झाडाझडती घेत असतो. \n\nराजकीय पुढारी जसजसे राजकारणात मुरतात, तसे या झाडझडतीला सरावतात. असं म्हणूयात की ते लोकशाहीच्या या राजकीय समानतेच्या संस्कृतीला शरण जातात. ते रागावतात, चुकतात, पळ काढतात, पण मनोमन लोकशाहीची ही अनवट आणि अवघड रीत अंगी बाणवतात. \n\nमोदी किमान गेली अडीच दशके राजकारणात बर्‍यापैकी वरच्या पातळीवर राहिले आहेत. तरीही त्यांनी लोकशाहीची ही रीत अंगीकारलेली नाही. \n\nसुरुवातीला म्हटल्याप्रमाणे त्यांच्या या राजकीय मर्यादेमध्ये नक्कीच एक तुच्छताभाव आहे. पत्रकारांमुळे कुठे मला मते मिळतात, अशी भावना आहे. पत्रकारांनी नकारात्मक लिहिलं तरी लोक माझ्याच मागे आहेत, असाही अंहभाव आहे. \n\nयाचं कारण निवडणुका लढवून आणि जिंकून जरी ते राजकीय सत्ता मिळवत आले असले तरी मूलतः राजकीय सत्तेचा हमरस्ता म्हणजे 'लोक' नावाच्या सामूहिक घटितावर विभिन्न मार्गानी कब्जा करून शासकीय सत्ता हाती घ्यायची आणि मग ती वापरून राजकीय सत्ता आणखी वृद्धिंगत करायची हा त्यांचा मार्ग राहिला आहे. \n\nएका परीने मोदींच्या नेतृत्वाची धाटणी वर सांगितलेल्या लोकशाहीच्या संस्कृतीत बसणारी नाही. \n\nसंवादाविना पाच वर्षं\n\nपाच वर्षं त्यांनी अशी संवाद न करता काढली. त्याचं एक कारण शासकीय सत्ता, प्रचार यंत्रणा आणि प्रतिमा यांनी त्यांचं संरक्षण केलं, हे जसं आहे तसंच माध्यमांच्या बाबतीत 'कर लो मुठ्ठी में' हा मंत्र त्यांनी जपला. गेल्या सत्तर वर्षांत अगदी आणीबाणीच्या काळातही माध्यमे इतकी चूप नव्हती.\n\nमुद्दलात २०१३ पासून भारतीय माध्यमांचा एक मोठा हिस्सा बेभानपणे एका शहेनशहाच्या कच्छपी लागला. त्यातच पत्रकार-संपादक यांना मालकांकडून घरी बसवलं जाणं हेही या काळात घडत राहिलं. \n\nएखाद्या पक्षाची मुखपत्रेसुद्धा जेवढी आक्रमकपणे आपल्या पक्षाचे प्रेमाराधन करणार नाहीत इतक्या मोकळेपणे सरकार आणि त्याचे सर्वोच्च नेते यांचा नुसता नामजप नव्हे, नुसते गुणगानही नव्हे तर त्यांच्या वतीने सतत गुरकवून शाब्दिक धाकदपटशा गाजवणारी माध्यमे याच काळात उदयाला आली. त्यामुळे २०१९ पर्यंत सगळं काही छान-छान चाललं. \n\nपण पक्षीय राजकारण आणि निवडणुका यांची गंमत अशी असते की त्यांचा स्वभाव अंतिमतः वर म्हटल्याप्रमाणे राजकीय समानतेकडे झुकणारा आणि सत्ताधार्‍यांची झाडाझडती घेण्याचा असतो. \n\n'रिलॅक्स्ड' राहुलशी तुलना\n\nअखेरीस या स्वभावाने निवडणुकीच्या मोसमात मोदींना गाठले. आणि काव्यगत न्याय म्हणावा तर असा की..."} {"inputs":"...हून अधिक लोकांना जेवण आणि किराणा सामान पुरवत आहोत. यामध्ये बरेच जण झोपडपट्टीमध्ये राहणारे आहेत किंवा कुणी रस्त्याने पायी चालणारे आहेत,\" असं सोनूने फोनवर सांगितलं. \n\n11 मे पासून सोनूने शहरात अडकलेल्या लोकांसाठी बसची व्यवस्था केली. \n\n\"9 मे रोजी आम्ही अन्न वाटत होतो तेव्हा काही लोक भेटले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कर्नाटकात जात आहोत. \"\n\n\"मी त्यांना विचारलं तुमचं गाव किती दूर आहे तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की 500 किलोमीटर,\" सोनू सांगत होता. \n\n\"मी त्यांना म्हटलं, की मला तुम्ही दोन दिवस द्या. मी तुम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो. तू हे काम कधीपर्यंत करणार आहेस असं विचारलं असता त्यानं म्हटलं, की जोपर्यंत शेवटची व्यक्ती आपल्या घरी पोहोचलेली नसेल तोपर्यंत मी हे काम करणार आहे. ज्या काळात भारताच्या गरीब नागरिकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांवर टीका होत आहे त्याच काळात सोनूचं सर्व स्तरातून कौतुक झालं, अजूनही होत आहे. \n\nसेलिब्रिटी शेफ विकास खन्नाने एक नवीन डिश तयार केली आणि त्याला सोनूच्या जन्म गावाचं नाव दिलं.\n\nअनेकांनी सोनूला सुपरहिरो म्हणून दाखवलं आहे. त्याला 'खराखुरा हिरो' असंही म्हटलं जात आहे. \n\nआपली स्तुती होत आहे म्हणून तो भारावून गेला आहे पण त्याच्या चाहत्यांसाठी त्याने संदेश दिला आहे. \"माझ्या आई-वडिलांनी मला जे शिकवलं आहे तेच मी करत आहे. ते सांगतात की, जर इतरांची मदत करण्याची तुमची क्षमता आहे तर तुम्ही जरूर करायला हवी.\"\n\n\"या काळात प्रत्येकाने आपल्या घरात किमान एका व्यक्तीचा जास्तीचा स्वयंपाक करायला हवा. कारण असे अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या मदतीची आवश्यकता आहे. आणि तसं घडलं तर आपण कोरोनाला नक्कीच हरवू असा मला विश्वास आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हे एका समजूतदार नेत्याप्रमाणे होते. भारतावर दोषारोप करण्यापेक्षा शत्रुत्व संपविण्यासाठीचे मार्ग कसे खुले करता येतील यावर त्यांनी भर दिला,' असं अनेक भारतीय विश्लेषकही म्हणत आहेत. \n\nनरेंद्र मोदी यांचा तोल मात्र कुठेतरी सुटला. \"तुम्ही कोणत्याही पद्धतीनं पाहिलं, तरी पाकिस्तानचा हल्ला हा भारतासाठी आश्चर्याचा धक्का होता,\" असं इतिहासकार आणि लेखक श्रीनाथ राघवन यांनी म्हटलं. राघवन हे Fierce Enigmas: A History of the United States in South Asia या पुस्तकाचे लेखक आहेत. \n\n14 फेब्रुवारीला पुलवामा इथं झालेल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"शुक्ला यांनी म्हटलं. \n\nभारतीय वायुदलानं पाकिस्तानमधील कथित कट्टरपंथी प्रशिक्षण केंद्रावर केलेल्या हल्ल्यात नेमकं किती नुकसान झालंय याचीही नेमकी माहिती दिली जात नाहीये. भारतातील माध्यमांनी 300 कट्टरपंथी ठार झाले, अशी आकडेवारी चालवली जात असली, तरी अधिकृतरीत्या याला दुजोरा देण्यात आलेला नाही. एकूण सर्वच बाजूंनी मोदींना काही अवघड प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे.\n\nपण चित्र असंच आहे का? पाकिस्तानमध्ये अनेकांच्या मते इम्रान खान यांनी बाजी मारली आहे. तर भारतातील काही जण मात्र मोदींना श्रेय देत आहेत. \n\n\"मोदींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची संख्या त्यांना प्रश्न विचारणाऱ्यांपेक्षा निश्चितच अधिक आहे. त्यातच मोदींचं माध्यमांवर असलेलं नियंत्रण पाहता ही बाजी त्यांनी गमावली, असं फार कमी जण मान्य करतील. मोदींमुळेच इम्रान खान यांच्यावर दबाव आला आणि त्यांनी भारतीय पायलटला सोडलं, असंच त्यांचे समर्थक म्हणतील,\" असं स्तंभलेखक आणि Mother Pious Lady - Making Sense of Everyday India या पुस्तकाचे लेखक संतोष देसाई यांनी म्हटलं आहे. \n\nकोणी बाजी मारली, या प्रश्नाचं उत्तर नाही मिळाली तरी या सर्व तणावाच्या पार्श्वभूमीला एक रूपेरी किनारही आहे. दोन्ही बाजूंना युद्ध नको असल्याचं दिसतंय, असं मत एमआयटीमधील राज्यशास्त्राचे प्राध्यापक विपीन नारंग यांनी व्यक्त केलं. \"भारत आणि पाकिस्ताननी त्यांचा 'क्युबन क्षेपणास्त्र पेच' अनुभवला आहे. एखाद्या चुकीच्या निर्णयानं परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, याचीही त्यांना जाणीव आहे,\" असं नारंग यांनी म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हे का? राजकीय अस्थिरता तसंच देशात सक्षम प्रशासन नसल्याचा फटका श्रीलंकेला बसला आहे. अनागोंदीसदृश परिस्थितीमुळे कट्टरतावादी संघटनांना हातपाय रोवण्यास वेळ मिळाला,\" असं दैनिक जागरणने म्हटलं आहे. \n\nश्रीलंकेतील हल्ल्यानंतरचं दृश्य\n\n\"हे हल्ले अचानक झालेले नाहीत. श्रीलंकेच्या पोलीसप्रमुखांनी दहा दिवसांपूर्वी देशभरात अलर्ट जारी केला होता. मात्र तरीही या हल्ल्याचे सूत्रधार तपास यंत्रणांच्या हाती लागू नयेत, हे कट्टरतावाद्यांच्या चोख संयोजनाचं, अंमलबजावणीचं आणि संसाधनांच्या उपलब्धतेचं उदाहरण आहे. ईस्टरच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"असल्याचं स्पष्ट होतं. इस्लामिक स्टेट अर्थात IS सारख्या संघटना जगभरात इस्लामिक कट्टरता पसरवत असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. मुस्लीम अल्पसंख्याक समाजावर ज्या देशांमध्ये हल्ले होतात, त्या ठिकाणी आपलं अस्तित्व निर्माण करणं, अशा संघटनांना सोपं जातं. श्रीलंकेला अशा पद्धतीने पिंजून काढत त्यांनी हल्ले घडवून आणले असावेत,\" असं जनसत्ताने म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हे त्यांच्यापासून दीड किलोमीटर दूर फायटिंग पोझिशनमध्ये उडत होते. सुआरेज रेडिओवर कॉन्टॅक्ट म्हणून ओरडले आणि त्यानंतर कोडवर्डमध्ये 'गाना डॉनी' असं म्हणाले.\n\nयाचा अर्थ सेबर तुमच्या उजव्या बाजूला 4 हजार फूट उंचावर उडत आहे. पण गणपती यांना त्यावेळी सेबर दिसलं नाही. सुआरेज पुन्हा रेडिओवर ओरडले, \"एअरक्राफ्ट अॅट टु ओ क्लॉक, मूविंग टू वन ओ क्लॉक, 3 किलोमीटर्स अहेड.\"\n\nयादरम्यान, मॅसी यांनी सेबर पाहिला त्यांनी 800 मीटर अंतरावरून आपला पहिला बर्स्ट फायर केला. \n\nलजारुस यांनी 150 मीटर अंतरावरून निशाणा साधला\n\nया... उर्वरित लेख लिहा:","targets":"14 व्या क्वार्डनचा कमांडर होता. त्यांना पाकिस्तान वायुदल अकादमीत 'स्वॉर्ड ऑफ ऑनर' म्हणजेच सर्वोत्तम वायुदल सैनिकाचा पुरस्कारही मिळालेला होता.\"\n\nजनरल पनाग\n\n\"मी त्याचं पाकिट तपासलं. त्यात त्याच्या पत्नीचा फोटो होता. मी त्याला तो फोटो परत दिला. त्याच्याकडे मिळालेल्या साहित्याची यादी बनवली. त्यामध्ये एक घड्याळ, 9 एमएम पिस्टल, 20 राऊंड गोळ्या आणि त्यांची सर्व्हायव्हल किट होती. तुम्ही युद्धकैदी आहात. तुम्हाला जिनिव्हा कराराप्रमाणे वागणूक देण्यात येईल, असं मी म्हणालो. त्या सैनिकाला ब्रिगेडच्या मुख्यालयाला पाठवण्यात आलं. तो एक शब्दही बोलला नाही. पण त्याच्या डोळ्यात आभार मानल्याची भावना स्पष्टपणे दिसत होती.\"\n\nया घटनेनंतर पुढच्याच दिवशी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष जनरल याह्या खान यांनी पाकिस्तानात आणीबाणीची घोषणा केली. \n\nयानंतर दोन दिवसांनी 25 नोव्हेंबरला त्यांचं वक्तव्य होतं, \"पुढच्या दहा दिवसांत आपलं सैन्य भारताविरुद्ध युद्ध लढत असेल.\"\n\nडमडम एअरबेसवर पायलट्सचं अभूतपूर्व स्वागत\n\nपूर्ण हवाई लढाई दोन ते अडीच मिनिटात संपली. जेव्हा भारतीय नॅट विमान डमडम विमानतळावर उतरले, तेव्हा त्यांचं अभूतपूर्व स्वागत करण्यात आलं.\n\nलजारूस सांगतात, \"कॉकटेल आमच्या फॉरमॅशनचा कॉल साईन होता. त्यांनी विचारलं, कॉकटेल-1? ते म्हणाले, मर्डर, मर्डर. याचा अर्थ असा होता की, एक विमान पाडलं. कॉकटेल-2 ने सांगितलं, निगेटिव्ह. कॉकटेल-3 नं सांगितलं, मर्डर, मर्डर आणि मीही म्हटलं, मर्डर मर्डर. ही सर्व माहिती आम्ही उतरण्याआधीच त्यांच्यापर्यंत पोहोचली होती.\"\n\nडॉन लजारूस\n\n\"जेव्हा आम्ही उतरलो, तेव्हा विमानाला चारही बाजूंनी लोकांनी घेरलं. सर्वसामान्यपणे पायलट शिडीवरून खाली उतरतो. नॅट विमान खूप लहान होतं. त्यामुळे उडी मारूनच पायलट खाली उतरतो. मात्र, त्यादिवशी आम्हाला खाली उतरूच दिलं नाही. आम्हाला आमच्या सहकाऱ्यांच्या खांद्यावर बसवून खाली उतरवलं गेलं\"\n\nत्यानंतर पायलट हिरो बनले आणि ते जिथेही कुठे गेले तिथे लोकांनी त्यांना घेरलं. भारतीय वायूसेनाध्यक्ष एअर चीफ मार्शल पीसी लाल हे वायूसेनेच्या सैनिकांचं अभिनंदन करण्यासाठी खास कोलकात्याला गेले.\n\nते म्हणतात, \"प्रत्यक्षात युद्ध सुरू होण्याच्या आधीच आम्ही हवाई लढाई जिंकली होती.\"\n\nभारतीय पायलट्सचं स्वागत करताना जगजीवन राम\n\nकाही दिवसांनंतर संरक्षणमंत्री जगजीवन राम आणि माजी वायू सेना प्रमुख एअर मार्शल देवान हे सुद्धा अभिनंदन..."} {"inputs":"...हे दोन प्रवाह एकत्र आले आणि 1920 त्यांनी जस्टिस पक्षाची स्थापना केली आणि त्याकाळी मद्रास प्रांतात ब्राह्मण राजकारणाचं वर्चस्व असलेल्या काँग्रेसला मोठं आव्हान उभं केलं. \n\n1918 साली महात्मा गांधींच्या सूचनेवरून दक्षिण हिंदी प्रचार सभेची स्थापना करण्यात आली आणि ही सभा कधीकाळी कांग्रेसविरोधी, ब्राह्मणविरोधी, उत्तर भारतीयविरोधी, संस्कृतविरोधी, हिंदीविरोधी असणाऱ्या तमिळ अस्मितेच्या वाढत्या राजकीय-भाषिक प्रभावासाठी अनुकूल ठरली. या स्वतंत्र तमिळ अस्मितेतूनच तामिळ फुटीरतावादाचा उदय झाला आणि त्याची परिणीत... उर्वरित लेख लिहा:","targets":"कांनी भाग घेतला. 'तामिळी जनता अश्रू ढाळत असताना आर्य मात्र हसत आहेत' आणि 'ब्राह्मण समाज तामिळ मातेची हत्या करत आहेत', अशा घोषणा या यात्रेत देण्यात आल्या. \n\nरोजच हिंदीविरोधी परिषदा भरू लागल्या. 1938 साली हिंदीविरोधी कमांड स्थापन करण्यात आली. EVR यांच्या सन्मानार्थ महिलांची परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेत EVR यांना 'पेरियार' (सर्वोत्कृष्ट) ही उपाधी बहाल करण्यात आली. पुढे ते याच नावाने ओळखले जाऊ लागले. त्याबदल्यात त्यांनी 'तामिळींसाठी तामिळनाडू' हा नारा दिला आणि वेगळ्या स्वतंत्र द्रविड नाडूची मागणी केली. \n\nतामिळ-US विद्यान सुमती रामास्वामी यांच्या शब्दात सांगायचं तर हिंदीविरोधी आंदोलनाने \"विविध, अत्यंत विसंगत, सामाजिक आणि राजकीय हितांना\" एकत्र बांधलं. हिंदी विरोध या समान धाग्याने धार्मिक पुनरुत्थानवादी आणि निरीश्वरवादी एकत्र आले. भारतीय बाबींचे समर्थक द्रविडी चळवळीच्या समर्थकांसोबत आले. विद्यापीठातले प्राध्यापक \"अशिक्षित रस्त्यावरचे कवी, लोकप्रिय राजकीय लेखक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत\" आले. \n\nमुस्लीम लीगचे नेते पी. कलिफुल्लाह यांनी जाहीर केलं, \"मी एकवेळ म्हणू शकतो की मी रोतर (मुस्लीम वंशाचा) आहे. मात्र माझी मातृभाषा तामिळ आहे, उर्दू नाही. मला ची लाज वाटत नाही. मला याचा अभिमान वाटतो.\"\n\nइतकंच नाही तर सत्यमूर्ती आणि सर्वपल्ली राधाकृष्णण यांनीदेखील महात्मा गांधींना पत्र लिहून राजाजी ज्या प्रकारे हिंदी भाषेचं समर्थन करत होते, त्यावर नाराजी व्यक्त केली होती. पण राजाजी आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, त्यानंतर ब्रिटीश राजवटीने भारतीयांशी सल्लामसलत न करताच भारताला दुसऱ्या विश्वयुद्धात ओढलं.\n\nब्रिटिशांच्या या कृतीविरोधात राजाजी यांच्यासह काँग्रेसच्या सर्व प्रांतातल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिले. अखेर मद्रासचे गव्हर्नर लॉर्ड एर्स्किन यांनी तो सरकारी आदेश मागे घेतला. त्यांनी व्हाईसरॉय यांना पत्र लिहिलं. त्यात ते लिहितात, \"हिंदी सक्तीची केल्याने या प्रांतात मोठी समस्या निर्माण झाली आहे आणि हे पाऊल इथल्या बहुतांश लोकसंख्येच्या इच्छेविरुद्ध आहे.\"\n\nराज्यघटनेत हिंदीला एकमेव \"राष्ट्रभाषा\" म्हणून घोषित करण्याची मागणी मान्य करू नये, यासाठी प्रतिनिधीगृहात TTK आणि एन. गोपालस्वामी अय्यंगार यांच्या शाब्दिक चकमकीही झाल्या. अखेर तडजोड करत यावरचा अंतिम निर्णय 15 वर्षांसाठी म्हणजे 1965पर्यंत पुढे ढकलण्यात आला. \n\nही मुदत..."} {"inputs":"...हे सरकारही अल्पकालीन ठरलं.\n\nभावासोबत पटत नाही?\n\nया सरकारमध्ये कुमारस्वामी यांचे मोठे भाऊ रेवण्णा मंत्री होते. या दोघांमध्ये स्पर्धा असल्याची चर्चा कायम असते. \n\nत्यावर TV5 या कन्नड न्यूज चॅनेलचे राजकीय संपादक श्रीनाथ जोशी सांगातात, \"दोन्ही भावांमध्ये कुठले वाद असल्याचं वरवर तरी दिसत नाही, पक्षामध्ये कुमारस्वामी यांना मोठा जनाधार आहे, त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाचे उमेदवार ठरले. वडील HD देवेगौडा जो सांगतील तो शब्द दोन्ही भावांसाठी अंतिम असतो.\" \n\n2009मध्ये कुमारस्वामी दुसऱ्यांदा लोकसभेवर निवडून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फोटोही पाहिले आहेत. कारण मी त्यांच्या सिनेमात काम केलं आहे.\"\n\nयाबाबत बोलताना TV5 या कन्नड वृत्तवाहिनीचे राजकीय संपादक श्रीनाथ जोशी सांगतात,\"कुमारस्वामी यांचं दुसरं लग्न झाल्याची गोष्ट इथे सर्वांना माहीत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही याबाबत माहिती आहे.\"\n\nयावर आम्ही कुमारस्वामींची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वतीने जेडीएसचे प्रवक्ते तनवीर अहमद म्हणाले, \"कुमारस्वामी यांचं खासगी आयुष्य हा त्यांच्याविषयी मत तयार करताना निकष असू शकत नाहीत. जे कुणी असा आरोप करतात त्यांना हिंदू मॅरेज ऍक्ट 1976 माहिती आहे का? या कायद्यानुसार कुठला हिंदू पुरूष दुसरं लग्न करू शकतो का? नाही. असं असेल तर त्याबाबत क्रिमिनल केस का नाही? हे सर्व निराधार आहे, ते सर्व आरोप खोटे आहेत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...हे.\n\nटाळेबंदीच्या उपाययोजना आणि सामाजिक अंतराचे नियम काटेकोरपणे लागू झाल्यापासून सायकलींचे विक्रेते अचानक \"अत्यावश्यक सेवां\"मध्ये आले. अनेक ठिकाणी सरकारांनी त्यांना टाळेबंदीतून सूटही दिली, आणि किराणा दुकानांच्या बरोबरीने त्यांना मोकळीक मिळाली. पण सायकलींचे उत्पादक बहुआयामी, भौगोलिकदृष्ट्या गतिमान उत्पादनसाखळीवर अवलंबून असतात- सायकलींचे सुटे भाग जगभरातील विविध ठिकाणांवरून येतात- ही साखळी कोरोनाच्या साथीमुळे ठप्प झाली.\n\nयुनायटेड किंगडममधील 'ब्रॉम्पटन बाइक्स'चे व्यवस्थापकीय संचालक विल बटलर-अॅडम्स म... उर्वरित लेख लिहा:","targets":"संधी दिसू लागल्या: नर्स, डॉक्टर आणि फिजिशिअन यांना सायकली पुरवल्या, तर ते रुग्णालयांमध्ये सायकलींवरून प्रवास करू शकतील आणि सार्वजनिक वाहतूक टाळतील, अशी तजवीज त्यांनी केली. 'व्हिल्स फॉर हिरोज्' या अभियानासाठी कंपनीने 3,75,000 पौंड इतकी रक्कम उभी केली. याद्वारे युनायटेड किंगडममधील तीन हजारांहून अधिक आरोग्यसेवकांना जवळपास 800 सायकली पुरवण्यात आल्या. ब्रॉम्पटनच्या उत्पादनातही 30 टक्क्यांची वाढ झाली आणि पुढच्या वर्षभरात जवळपास 200 कर्मचाऱ्यांची भरती करून घ्यायची कंपनीची योजना आहे.\n\nया साथीच्या काळात आउटडोअर डायनिंग, विविध कोडी, सोअरडो ब्रेड बेकिंग अशा अनेक छोट्या-मोठ्या क्षेत्रांमध्ये तेजी आली, त्याचप्रमाणे सायकलींच्या विक्रीला गती मिळणं हा केवळ कोरोना साथीदरम्यानचा बाजारपेठीय प्रतिसाद आहे, की यातून खरोखरच काही बदल होतील? सायकलींसाठी नवीन मार्ग, सायकलस्वारांना मिळणाऱ्या सवलती आणि निवांत वेळी सायकल चालवणं, या गोष्टी पुढेली टिकून राहतील का? \"आपण पाहतोय ती बहुतांश वाढ मनोरंजनात्मक सायकलिंगमधली आहे, हे प्रवासी सायकलिंगचं प्रवेशद्वार म्हणावं लागेल,\" असं लॉमेली सांगतात. \n\n\"कोव्हिड-19 मुळे शहरांमध्ये केलेले तात्पुरते बदल कोणते आहे, आणि हे बदल कायमस्वरूपी राहतील का, याचा अभ्यास 'पीपल फॉर बाइक्स' करते आहे.\" नवीन सायकलस्वारांना वाहतुकीचं साधन म्हणून सायकलला प्राधान्य देण्यासाठी कोणते घटक उद्युक्त करत राहतील, आणि कोरोना साथीदरम्यान नागरी रचनेमध्ये केलेले कोणते बदल सायकलस्वारांच्या प्रवासावर परिणाम करण्याची शक्यता आहे, असे काही प्रश्न यात विचारात घेतलेले आहेत.\n\nकाही बदल कायमस्वरूपी टिकण्यासाठी केल्यासारखं वाटतं. पॅरिसमध्ये रूअ द्यू रिव्होली रस्त्यालगत शेकडो किलोमीटर लांबीचे सायकल-मार्ग वाढवण्यात आले आहेत, तर लंडनमध्ये हाईड पार्कजवळ सायकलींसाठी खास वाट करून देण्यात आली आहे. सायकलींसाठी असे अधिकाधिक मार्ग असतील, तर सायकलस्वारांना अधिक प्रोत्साहन मिळेल, त्यातून वाहतूक व उत्सर्जन कमी होईल. \n\nदरम्यान, 500 डॉलर ते 1500 डॉलर या दरम्यान किंमती असलेल्या सायकलींची सध्याची वाढती मागणी पूर्ण करणं सायकलविक्रेत्यांना शक्य होत नसल्यामुळे काही ग्राहक वापरलेल्या सायकलींचा ऑनलाइन शोध घेऊ लागले आहेत, काहींनी स्वतःच्या जुन्या सायकलींची दुरुस्ती केली, तर काहींनी अधिक महागड्या मॉडेलच्या सायकली घेण्यासाठी आणखी काही पैसे खर्च करण्याची तयारी..."} {"inputs":"...हे. \n\nइतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी मात्र चाफळच्या या सनदेवर शंका उपस्थित केल्या आहेत. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"चाफळची सनद खरी नसल्याचं इतिहाससंशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांनीही म्हटलं आहे. वैराग्य आलेल्य़ा, सणसमारंभात भाग न घेणाऱ्या आपले बंधू व्यंकोजीराजे यांना शिवाजी महाराज यांनी याच काळात पत्र लिहिलं होतं. वैराग्य वगैरे उतारवयातल्या गोष्टी आहेत, आता पराक्रमाचे तमासे दाखवा असे त्यांनी या पत्रात लिहिले होते. त्यामुळे जर शिवाजी महाराज आपल्या भावाला वैराग्यापासून परावृत्त करत अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही. त्यामुळे याबाबद वाद उकरुन काढणं अनावश्यक आहे.\"\n\nअनेक संत-महंतांशी संबंध- इंद्रजित सावंत\n\nशिवाजी महाराज तेव्हाच्या स्वराज्यातील अनेक संत महंतांचा परामर्श घ्यायचे असे मत इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांनी व्यक्त केले.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना त्यांनी म्हटलं, \"पाटगावचे मौनी महाराज, रामदास स्वामी, केळशीचे याकुतबाबा अशा अनेक संत-महंतांचे शिवाजी महाराज परामर्श घ्यायचे. शिवाजी महाराजांचे कार्य 1642 साली सुरु झाले आणि त्यांची रामदासांशी भेट 1672 आधी झाली नसल्याचे स्पष्ट आहे. शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरु असल्याचा सबळ पुरावा नाही. राज्यकर्ता म्हणून स्वराज्यातल्या संत-महंतांचा ते आदर, सन्मान करायचे हा भाग वेगळा. शिवाजी महाराजांचे रामदास स्वामी गुरु असते तर ते इंग्रज, पोर्तुगीज, डचांच्या नजरेतून सुटलं नसतं. त्यांनी रामदासांचा उल्लेख नक्की केला असता. नंतरच्या शतकातील ब्रह्मेंद्रस्वामींचा उल्लेख इंग्रजांनी केला आहे तसा रामदासांचा उल्लेख नक्कीच केला असता.\"\n\n'ठोस पुरावा नाही'\n\nशिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट 1649 साली झाल्याचं काही बखरींमध्ये उल्लेख झाला असला तरी त्याला आधार नाही, असं मत इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे व्यक्त करतात. \n\nते म्हणतात, \"शिव-समर्थ भेटीला स्वराज्यस्थापनेशी नेऊन जोडणं अर्थहीन आहे. परंतु शिवाजी महाराजांची समर्थ संप्रदायाची 1658मध्ये पहिल्यांदा ओळख झाल्याचं दिसतं. भाटेकृत सज्जनगड व समर्थ रामदास पुस्तकात भास्कर गोसाव्यांनी दिवाकर गोव्यांना लिहिलेलं पत्र प्रसिद्ध केलं आहे. त्यात त्यांनी शिवाजी महाराजांकडे भिक्षेस गेलो असता त्यांनी आपण समर्थांचे शिष्य असल्याचे सांगितले. त्यावर महाराजांनी कोण समर्थ, समर्थांचे मूळ गाव व इतर चौकशी केल्याचे विचारल्याचे भास्कर गोसावी म्हणतात. भाटे यांनीही समर्थ- शिवाजी महाराज भेटीची तारिख 1672 ची दिली आहे. 1672 नंतर या दोघांचे संबंध आत्यंतिक जिव्हाळ्याचे झाले.\"\n\nचाफळच्या सनदेत शिवाजी महाराजांनी समर्थांचा उल्लेख श्री सद्गुरुवर्य असा केल्याबद्दल ते म्हणतात, \"चाफळ सनदेच्या मायन्यात \"श्री सद्गुरुवर्य\" हा मायना असला तरीही हा मायना राजकीय दृष्टीने नसून आध्यात्मिक गुरुस्थानी असलेली व्यक्ती अशा दृष्टीने आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यस्थापनेशी समर्थ रामदासस्वामींचा संबंध जोडण्यासाठी कसलाही ठोस पुरावा नसून जे पुरावे आहेत ते उत्तरकालीन बखरींचे आहेत.\"\n\nहेही वाचलंत..."} {"inputs":"...हे. \n\nया रेषेवर अनके ठिकाणी डोंगर आहेत. बराच भाग वस्ती करून राहण्यासाठी अनुकूल नाही. ही रेषा काही ठिकाणी गावांची विभागणी करते. तर काही ठिकाणी डोंगरांची. या रेषेवर तैनात भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या जवानांमध्ये काही ठिकाणी अंतर केवळ 100 मीटर एवढं कमी आहे. तर काही ठिकाणी हे अंतर पाच किमीसुद्धा आहे. या सीमारेषेवरून दोन्ही देशांमध्ये गेल्या पाच दशकांपासून वाद आहेत. \n\n1947 च्या युद्धावेळी भारत-पाकिस्तान यांच्यात जी नियंत्रण रेषा मानली गेली अजूनही जवळपास तीच आहे. त्यावेळी काश्मीरमधल्या अनेक ठिकाणी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त सीमारेषा आखणं जो चीन प्रशासित आहे आणि भारत त्यावर दावा करतोय. \n\nभारत-भूटान सीमारेषा\n\nभारत आणि भूटान यांच्यात 699 किमी लांबीची सीमा आहे. सशस्त्र सीमा दल या सीमेवर पहारा देतो. भारताच्या सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यांची सीमा भूटानला लागून आहे. \n\nभारत-नेपाळ सीमारेषा\n\nउत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल और सिक्कीमच्या सीमा नेपाळला लागून आहेत. भारत आणि नेपाळ यांच्यातली आंतरराष्ट्रीय सीमारेषा 1751 किमी लांबीची आहे. या सीमेच्या रक्षणाची जबाबदारीही सशस्त्र सीमा दलावर आहे. दोन्ही देशांची सीमा बहुतेक ठिकाणी खुली आणि वेडीवाकडी आहे. \n\nमात्र, सध्या सीमेवर सुरक्षेसाठी सुरक्षा दलांची तैनाती वाढवण्यात आली आहे. या दोन्ही देशांची सीमाही अजून पूर्णपणे निश्चित नाही, ही मोठी अडचण आहे. महाकाली (शारदा) और गंडक (नारायणी) या नद्या ज्या भागांमध्ये सीमा निश्चिती करतात. तिथे पावसाळ्यात येणाऱ्या पुराने परिस्थिती पूर्णपणे बदलेली असते. \n\nनद्यांचा प्रवाहदेखील काळानुरूप बदलत असतो. सीमा निश्चिती करणारे जुने खांब अनेक भागात अजूनही आहेत. मात्र, स्थानिकच त्यांना फारसं महत्त्व देत नाही. \n\nभारत-म्यानमार सीमारेषा\n\nभारत आणि म्यानमार यांच्यात 1643 किमी लांब सीमारेषा आहे. यापैकी 171 किमी लांबीची सीमा अजूनही सील नाही. आसम रायफल्सचे जवान या सीमेचं रक्षण करतात. \n\nभारत-बांगलादेश सीमारेषा\n\n4096.7 किमी लांब भारत-बांगलादेश सीमारेषा डोंगर, पठारी भाग, जंगल आणि नद्यांमधून जाते. या सीमेजवळ दाट लोकवस्ती आहे. या सीमेची जबाबदारी सीमा सुरक्षा दलाकडे (BSF) आहे. \n\nभारत-बांगलादेश सीमेवर आंतरराष्ट्रीय सीमारेषेच्या आत केवळ 1 किमीपर्यंतच्या भागात बीएसएफ कारवाई करू शकतं. यानंतर स्थानिक पोलिसांचं अधिकार क्षेत्र सुरू होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हे. अफगाणिस्तानविरुद्ध टीम इंडियाची मधली फळी ढेपाळली होती.\n\nराहुलने चांगली सुरुवात केली मात्र रिव्हर्स स्वीपचा मोह त्याला आवरला नाही आणि तो आऊट झाला. रोहित शर्मा मुजीबच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला होता. विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. तो मोठी खेळी साकारणार अशी चिन्हं असतानाच तो आऊट झाला.\n\nवेस्ट इंडिजविरुद्ध या तिघांची भूमिका मोलाची आहे. मोठी धावसंख्या उभारायची असेल किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर या तिघांना मोठी खेळी साकारावी लागेल. \n\nधोनी-केदार वेगवान होणार का?\n\nअफगाणिस्तानविरुद... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण्यासाठी प्रसिद्ध रसेल यंदाच्या स्पर्धेत खेळताना दुखापतीसह खेळत असल्याचं स्पष्ट झालं होतं. रसेल फिट होईल अशी संघव्यवस्थापनाला आशा होती. मात्र दुखापत बरी होणार नसल्याने रसेल वर्ल्ड कप बाहेर गेला आहे. \n\nवेगवान गोलंदाजी वेस्ट इंडिजला तारणार का?\n\nशेल्डॉन कॉट्रेल, ओशाने थॉमस, शॅनन गॅब्रिएल, केमार रोच आणि जेसन होलडर यांच्यावर वेगवान गोलंदाजीची धुरा आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांना या वेगवान माऱ्यापासून सावधान राहावं लागेल. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना उसळत्या चेंडूंचा सामना करावा लागू शकतो. \n\nवेस्ट इंडिजने सहा मॅच खेळल्या असून आतापर्यंत केवळ एक मॅच जिंकली आहे. चार मॅचेसमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. त्यांचे फक्त 3 गुण झाले असून, सेमी फायनलमध्ये स्थान त्यांच्यासाठी दुरापास्त आहे. सन्मान वाचवण्यासाठी ते उर्वरित मॅचेस खेळू शकतात. \n\nचांगला खेळ करून सेमी फायनलच्या शर्यतीत असणाऱ्या टीम्सना ते दणका देऊ शकतात. \n\nया वर्ल्ड कपनंतर निवृत्त होणार असल्याची घोषणा ख्रिस गेलने केली आहे. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये गेलला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. शेवटच्या काही लढतींमध्ये दिमाखदार कामगिरी करण्यासाठी गेल उत्सुक आहे. गेलच्या बरोबरीने हेटमेयर, शे होप, कार्लोस ब्रेथवेट, एव्हिन लुईस, निकोलस पूरन हे जोरदार फटकेबाजी ओळखले जातात. त्यांना रोखणं टीम इंडियासमोरचं आव्हान आहे. \n\nहेड टू हेड \n\nभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात वर्ल्ड कप स्पर्धेत आठ मॅचेस झाल्या आहेत. यामध्ये भारतीय संघ 5-3 असा आघाडीवर आहे. \n\nखेळपट्टी आणि वातावरण\n\nवातावरण कोरडं आणि लख्ख सूर्यप्रकाशमय असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्पिनर्सची भूमिका महत्त्वाची आहे. \n\nसंघ \n\nभारत:\n\nविराट कोहली (कर्णधार), महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, विजय शंकर, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी.\n\nवेस्ट इंडिज:\n\nजेसन होल्डर (कर्णधार), सुनील अंबरिस, शे होप, शेल्डॉन कॉट्रेल, शॅनन गॅब्रिएल, फॅबिअन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, डॅरेन ब्रेथवेट, ख्रिस गेल, शिमरोन हेटमेयर, एविन लुईस, अॅशले नर्स, निकोलस पूरन, केमार रोच, ओशाने थॉमस. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी..."} {"inputs":"...हे. मात्र, जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासाचा कोरोनाग्रस्तांच्या उपचारांवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. \n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टिस रुग्णालयाच्या इंटेन्सिव्ह केअर विभागाचे प्रमुख आणि राज्य सरकारच्या कोव्हिड-19 टास्कफोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडीत म्हणाले, \"जागतिक आरोग्य संघटनेच्या ट्रायलमध्ये स्पष्ट झालंय की रेमडेसिव्हिरच्या वापरामुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नाही. तीव्र स्वरूपाचा आजार असलेल्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात घट झाल्याचं या अभ्यासात दिसून... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे फार महत्त्वाचं आहे. \n\nते सांगतात, \"कोव्हिड-19 ची लक्षणं दिसून आल्यानंतर पहिल्या सात दिवसांच्या आत रेमडेसिव्हिरचा डोस दिला तर याचा फायदा होतो. दुसऱ्या आठवड्यात म्हणजे सेकंड स्टेजमध्ये रुग्णाला रेमडेसिव्हिर दिल्यास त्याचा काही फायदा होत नाही. याचं कारण म्हणजे शरीरात व्हायरस मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे सरकारने रेमडेसिव्हिर योग्य पद्धतीने वापरण्याबाबत प्रोटोकॉल तयार केला पाहिजे.\" \n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या रिपोर्टमध्येही रेमडेसिव्हिरमुळे कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचं प्रमाण कमी होत नाही असंच स्पष्ट झालं आहे, असं डॉ. संग्राम पुढे म्हणतात. \n\nरेमडेसिव्हिरच्या वापराबाबत पुण्यात कोव्हिड रुग्णांवर उपचार करणारे इमर्जन्सी मेडिसिन फिजीशिअन आणि इंटेन्सिव्हिस्ट डॉ. सुजय पाटील म्हणतात, \"काही रुग्णांव्यक्तिरिक्त इतरांना रेमडेसिव्हिर दिल्याने त्यांची परिस्थिती सुधारण्यास आणि मृत्यूदर कमी होण्यास नक्कीच मदत होते. रेमडेसिव्हिरसोबत इतरही औषधं दिली जातात. या दोन्हीचा एकत्र परिणाम चांगला असल्याने रेमडेसिव्हिर न वापरण्यापेक्षा रुग्णाला फायदा होत असेल तर नक्की वापरलं जावं. कोरोनाग्रस्तांच्या उपचारात रेमडेसिव्हिर एक हेल्पिंग हॅंड नक्कीच आहे.\n\n\"रेमडेसिव्हिर दिल्याने रुग्णांना मोठी हानी झाल्याचं दिसून आलं नाही. याचा फायदा होतो का नाही यावर विविध मतं असू शकतात. पण, रुग्णाचा तब्येत खराब होणार असेल तर रेमडेसिव्हिरचा पर्याय म्हणून नक्की विचार केला गेला पाहिजे. फक्त याचा वापर योग्य परिस्थितीत आणि विशिष्ट रुग्णांवर वापर करण्यात यावा. हल्ली ओपीडीत, घरी देखील रुग्ण रेमडेसिव्हिर घेतात. हा गैरवापर थांबवण्यासाठी सरकारने खबरदारी घेतली पाहिजे.\" \n\nरुग्णांना रेमडेसिव्हिर देण्याचा तुमचा अनुभव काय, याबाबत डॉ. सुजय सांगतात, \"आत्तापर्यंत मी 150 पेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांना रेमडेसिव्हिर दिलं आहे. अनेकांच्या लवकर रिकव्हरीमध्ये आणि मृत्यूदर कमी होण्यात याचा फायदा झाल्याचं दिसून आलं आहे.\" \n\nकाय आहे रेमडेसिव्हिर? \n\nरेमडेसिव्हिर एक अँटी-व्हायरल म्हणजेच व्हायरस विरोधातील औषध आहे. 2014 मध्ये अफ्रिकेत आढळून येणाऱ्या 'इबोला' आजारावर रेमडेसिव्हिर प्रभावी असल्याचं दिसून आलं. तज्ज्ञांच्या मते, शरीरातील 'व्हायरल लोड' म्हणजे शरीरातील व्हायरसचं प्रमाण किंवा संख्या कमी करण्यासाठी रेमडेसिव्हिरचा फायदा होतो. \n\nकोरोनाविरोधात लस किंवा औषध नसल्याने याचा जगभरात..."} {"inputs":"...हे.\"\n\nग्रामीण भागांमध्ये काय अडचणी येऊ शकतील?\n\nमोठ्या शहरांबाहेर हा व्हायरस पसरत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे असं डॉ. अविनाश भोंडवे सांगतात.\n\n1. लक्षणं दिसली की उपचार घ्यायचे- ग्रामीण भागात दुखणं अंगावर काढण्याची आपल्याकडे सवय आहे. तसं न करता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घेतला तर रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते आणि इतरांना संसर्ग होण्याची शक्यताही कमी होते.\n\n2. चाचण्यांची क्षमता वाढवणं- निमशहरी किंवा ग्रामीण भागांमध्ये चाचण्या करण्याची क्षमता कमी आहे, त्यामुळे परिस्थितीचा अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोलत असताना म्हटलं, की कोरोनाविरोधात लढण्यासाठी 'कंटेनमेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सर्व्हेलन्स' या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. \n\nइतकंच नाही तर संसर्गग्रस्त लोकांच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांचं 72 तासाच्या आत टेस्टिंग केलं गेलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलं. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाणे भारतात टेस्टिंग वाढवल्यामुळे अॅक्टिव्ह केसेसच्या आकड्यात लक्षणीय घट झाली आहे.\n\nभारताचा मृत्यूदर पहिल्यांदाच 2 टक्क्याच्या खाली आला आहे. मंगळवारी तो 1.99% झाला आहे.\n\nकेंद्र सरकारला जेव्हा वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येबद्दल विचारलं गेलं तेव्हा आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या रुग्णसंख्येने दबून न जाता बरे होत असलेल्या लोकांच्या संख्येकडे लक्ष द्यावं असं सुचवलं. \n\n\"भारत दररोज 7 लाख चाचण्या घेत आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी खूप कमी रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा किंवा ICU मध्ये उपचारांची गरज पडते ही चांगली गोष्ट आहे,\" असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी म्हटलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हेच मला कळत नसे. सकाळी उठण्यासाठी एक सिगरेट, मग चहा पिताना एखादी मग पुन्हा लंचनंतर एक असं ते चक्र सुरूच झालं होतं. \n\nमला माझ्या भावंडांमध्ये रमायला फार आवडतं. आम्ही कितीही बिझी असलो तर वर्षातून निदान एक दोन वेळा तरी सर्वजण एकत्र जमतो. असेच सर्व बहीण-भाऊ आम्ही जमलो आमच्या गप्पा रंगात आल्या होत्या, पण मला सिगरेटची तलफ लागली. बाहेर जावं की नाही हा विचार मी करत होतो शेवटो मी जागेवरून उठलो आणि जवळच्या टपरीवर जाऊन सिगरेट फुंकू लागलो. तेव्हा मनात विचार आला की खरंच सिगरेट इतकी वर्थ आहे का? हा माझ्यासाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं की काहीही केलं तरी ही सवय सुटूच शकत नाही.\n\n(प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nसिगरेटबद्दल ब्रेनवॉशिंग करण्यात आलं आहे असंच वाटतं. कारण कुणीपण हेच सांगतं की सिगारेट सोडणं खूप अवघड आहे. पहिली सिगरेट टाळा इतकंच लोक सांगतात. पण सिगरेट सोडायची म्हटली की अनेकांना वाटतं हे होणार नाही. सिगरेट आता आपल्या आयुष्याचा भाग आहे हे गृहीत धरूनच लोक वागतात आणि त्या लोकांपैकी मी पण एक होतो. पण हा केवळ एक समज आहे असं मला हे पुस्तक वाचून कळलं.\n\nसमोर एखादा मोठा राक्षस आहे आणि आपल्याला त्याला ठार करायचं आहे असं वाटू लागलं होतं. मी रोज प्रयत्न करत असे पण माझ्या हातात सिगरेट पुन्हा पुन्हा यायची. पुस्तक वाचूनही काही परिणाम होत नाही असं वाटायला लागलं होतं. मी पुस्तक वाचणं थांबवलं आणि माझं जे स्वतःशी द्वंद होतं ते देखील थांबवलं. \n\nपण धाप लागणं, घसा खवखवणं या गोष्टी थांबत नव्हत्या. आता हळूहळू माझी भूक देखील कमी व्हायला लागली. मला खाण्यापिण्याची आवड आहे. मी सेल्फ प्रोक्लेम्ड फु़डी आहे. पण जेवण मला गोड लागत नसे. माझ्या आवडीचा पदार्थ देखील मला कापसासारखा लागू लागला होता. वाटलं पुन्हा एकदा ट्राय करावं आणि पुस्तक वाचावं. पुन्हा पुस्तक हाती घेतलं.\n\n(प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nनव्याने वाचताना कळलं की सिगरेटची सवय लागते ती निकोटिनमुळे. सिगारेट ओढल्यानंतर निकोटिनचं प्रमाण वाढतं आणि नंतर ते कमी कमी झालं की तलफ लागते. मग पुन्हा सिगारेटची इच्छा होते. मग आपण इम्यून होतो. जर आधी दिवसाला एका सिगारेटने किक बसत असेल तर नंतर दोन लागतात. मग तीन असं ते प्रमाण वाढत जातं.\n\nयाच पुस्तकात एक उदाहरण दिलं होतं. की जर तुमच्या शरीरावर फोड आले आणि ते जाण्यासाठी तुम्ही मलम लावता. पण आणखी फोड आले तर तुम्ही काय कराल? बरेच जण पुन्हा ते मलम लावतात. पण बऱ्याच जणांना माहीत नसतं तो मलमच तुमच्या आजाराचं कारण आहे. फक्त तुम्हाला तो मलम लावणं बंद करायचं आहे, बाकी तुमचा आजार नैसर्गिकरीत्या बरा होणार आहे. \n\nया काळात सिगरेट सोडण्याची इच्छा प्रबळ होत गेली. पण तितकीच संकटं आली. पुन्हा पुन्हा सिगरेटकडे वळत असे. असं वाटतं होतं की सिगरेट सोडणं हे आपलं आयुष्यातलं सर्वांत मोठं ध्येय बनलं आहे, पण आपण मात्र काहीच करू शकत नाहीये. \n\nमग मी ठरवलं की आता प्यायची सिगरेट पण अट एकच आहे की सिगरेट पिताना दुसरं काहीच काम करायचं नाही. जसं की चहा पिणं किंवा टीव्ही पाहणं किंवा आणखी काही. सिगरेट पिताना फक्त आपण काय..."} {"inputs":"...हेत का याबाबत शिक्षण विभागाकडून अद्याप नियमावली जाहीर करण्यात आलेली नाही.\n\nविद्यार्थ्यांना दिलासा म्हणून शिक्षण विभागाने लेखी परीक्षेसाठी अर्ध्या तासाची वेळ वाढवून दिली आहे. तसंच परीक्षेचे केंद्र हे ते शिकत असलेल्या शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात असणार आहे.\n\nपरीक्षा पुढे ढकलल्या तर पुढील शैक्षणिक वर्षही लांबणीवर पडू शकतं. कारण एप्रिल-मेमध्ये परीक्षा झाल्या नाहीत तर लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडेल. अशा परिस्थितीमध्ये दहावी आणि बारावीचे निकाल रखडतील. यामुळे कॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ान्य करत आहे. बेड्सची सुविधा अपुरी पडते आहे. तेव्हा आम्हाला किंवा आमच्या कुटुंबाला कोरोना झाला तर कोण जबाबदार आहे? एवढा वैद्यकीय खर्च अनेकांना परवडणाराही नाही.\" \n\nजीत शहा, बारावी विद्यार्थी\n\nकोरोना काळात आम्ही परीक्षा कशी देणार? याचा आमच्या निकालावर आणि पुढील प्रवेशांवर परिणाम होणार नाही ना? अशी भीती आमच्या पालकांनाही वाटते असं मुंबईतील दादर परिसरात राहणारा जीत शहा सांगतो.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना जीतने सांगितलं, \"आमच्या आई-बाबांना आमची काळजी वाटते. तरुण मुलांनाही आता कोरोनाची लागण होत आहे. वर्षभर जर ऑनलाईन शिक्षण होऊ शकते. घरातून आम्हाला शिकवलं जात असेल तर परीक्षा त्याच आधारावर का नाही होऊ शकत. त्यांनी दुसऱ्या पर्यायांचा विचार करायला हवा.\"\n\nराज्य सरकार वर्षभरात अनेक पर्यायांचा विचार करू शकत होतं असंही अनेक विद्यार्थ्यांना वाटतं. शिक्षण विभागाने विविध पर्याय का उपलब्ध केले नाहीत? असाही प्रश्न विद्यार्थी उपस्थित करतात.\n\nबारावीची विद्यार्थिनी असणारी विशाखा सांगते, \"आम्हाला गृहपाठ किंवा असाईनमेंट्स दिल्या जाऊ शकतात, ओपन बुक परीक्षा होऊ शकते, अकरावीच्या मार्कांवर काही ठरवू शकतात. आम्हाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशासाठी 55 टक्के असणं अनिवार्य आहे. तेव्हाच आम्ही प्रवेश परीक्षेसाठी पात्र ठरू.\"\n\nमैत्री, दहावीची विद्यार्थी\n\nबारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची असते. कारण या परीक्षेच्या आधारावर त्यांचे उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होणार असतात. बारावी परीक्षेचा निकाल आणि प्रवेश परीक्षा या आधारावर विविध शाखेतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. तसंच अनेक विद्यार्थी परदेशातही शिक्षणासाठी जातात.\n\nशिक्षक आणि तज्ज्ञांना काय वाटते?\n\nविद्यार्थ्यांमध्ये जसा संभ्रम आहे तसाच संभ्रम आणि काळजीचे वातावरण शिक्षकांमध्येही आहे. तसंच अशा अपवादात्मक परिस्थितीत लाखो मुलांची परीक्षा यशस्वीरीत्या घेणे मोठं आव्हान ठरेल असं जाणकार सांगतात. \n\nजिल्हा परिषदेचे शिक्षक आणि शैक्षणिक विषयांवर लेखन करणारे भाऊसाहेब चासकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"कोव्हिडच्या प्रचंड संसर्गामुळे सध्याची स्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे. यातच दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा घेण्याचा घाट घातला जातो आहे. कोव्हिडच्या प्रचंड दहशतीचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर झाला आहे. या भयंकर रोगाच्या संसर्गाची भीती मनात घेऊनच..."} {"inputs":"...हेत. \n\nभडकून त्या सांगतात, \"असं वाटतं की टीव्ही फोडून टाकाव. सरकारने आम्हाला सांगितलं असतं, तर आम्ही आनंदाने भारतासोबत राहिलो असतो.\"\n\nभीती\n\nमोबाईल आणि इंटरनेट सेवांवर निर्बंधी आल्याने त्याचा परिणाम महिलांच्या मानसिक आरोग्यावर झाला आहे. घरातून बाहेर पडलेला पुरुष सुरक्षित असेल की नाही याची काळजी त्यांना लागून राहते.\n\nदाल लेकजवळ दुकान चालवणारे एक व्यापारी सांगतात, \"लँडलाईन सुरू झाल्यानंतर परिस्थिती काहीशी सुधारली. आधी माझी आई दिवसभर दरवाज्याजवळ बसून मी परतण्याची वाट पाहत असे. आता दिवसातून अनेकवेळा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीत आहे. तिला तिच्या भविष्याची काळजी वाटतेय. तिचं सिलॅबस पूर्ण झालेला नाही आणि शाळा बंद आहे. शाळा, मित्र-मैत्रिणी, अभ्यास या सगळ्याचीच तिला आठवण येतेय. हे सगळं महत्त्वाचं आहे कारण तिला शाळेत जाता येत नाही.\"\n\n\"गेली 10 वर्षं मी लंडनमध्ये आहे. पहिल्यांदाच भारताबाहेर काश्मीरवर इतकी चर्चा होतेय. जगातली सर्वांत मोठी लोकशाही असल्याच्या भारताच्या दाव्यावर लोक सवाल करतायत.\" हिबा सांगते.\n\nयुगुलांच्या अडचणींमध्ये वाढ\n\nसंपर्क सेवा बंद झाल्याचा परिणाम प्रेमी युगुलांवरही झालाय.\n\nपत्र लिहून आपली ख्याली-खुशाली मैत्रिणीला देत असल्याचं श्रीनगर एअरपोर्टजवळ काम करणाऱ्या काही तरुणांनी सांगितलं. \n\nआपल्या प्रेमिकेला लिहिलेल्या पत्रात एक तरूण म्हणतो, \"तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होऊ शकत नाही, याची मला जाणीव आहे. पण ज्याप्रकारे तू मला सोडून गेलीस ते योग्य नव्हतं. मी तुझी अडचण समजू शकतो. मी इतकंच सांगायला हे पत्र लिहितोय की मी आता मॅनेजर झालोय. आणि आता मी तुझी काळजी घेऊ शकतो. मी अगदी स्पष्टपणे सांगतो - माझं तुझ्यावर प्रेम आहे.\"\n\nमोबाईल्स बंद असल्याने तिथल्याच अजून एका तरुणाचं त्याच्या प्रेयसीसोबत बोलणं होऊ शकलेलं नाही. तिच्याशी नेमकं कधी बोलता येईल हे त्याला माहीत नाही. \n\nतो इतकंच बोलू शकला, \"सरकारच्या या निर्णयामुळे माझ्या प्रेम कहाणीचा शेवट झाला. ती कशी आहे, काय करतेय हे मला माहीत नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हेत. एखाद्या दांपत्याला 25 IVF सायकल्स कराव्या लागण्याची त्यांच्या प्रदीर्घ कारकीर्दीतली पहिलीच वेळ आहे. \n\nआणि तो दिवस उगवला \n\nसहा वर्षांची खडतर प्रतीक्षेनंतर 15 ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता शीतलने एक गोंडस मुलीला जन्म दिला. \n\nप्रणव सांगतात, शीतलला लेबर रूममध्ये नेण्यात आलं. मी आणि आई बाहेर उभे होतो. त्याबाहेरच्या कक्षात बाकी नातेवाईक मंडळी आतुरतेने वाट बघत होती. \n\nत्यावेळी भावभावनांचे हिंदोळे मनात फेर धरून होते. तितक्यात एक लहानग्या मुलीचं ट्यॅहँ कानावर आलं आणि मी भानावर आलो. आम्ही अत्यानंदाने... उर्वरित लेख लिहा:","targets":"माझ्या पोटात बाळ वाढतंय ही भावनाच सुखावणारी आहे. लहानग्या बाळाचे पाय माझ्या पोटाला लाथा मारत असल्याचा अनुभव अनोखा असतो, असं त्या सांगतात. \n\nया सगळ्या प्रक्रियेनं मी माणूस म्हणून आणखी सकारात्मक होत गेले. कारण त्या बाळाला मीच सकारात्मक ऊर्जा पुरवणार होते. मला माझ्या आहारावर नियंत्रण ठेवायचं होतं. बाळाच्या तब्येतीसाठी जे करणं आवश्यक होतं ते मी केलं, त्या त्यांचा अनुभव सांगत होत्या. \n\nमी सरोगसीचा पर्याय निवडला असता तर मला थेट बाळच हातात मिळालं असतं. मला माझ्या बाळाला स्तनपान करता आलं नसतं. मला बाळाला दूध पाजायचं होतं, त्या सांगतात.\n\nबाळासमवेत\n\nआज जेव्हा पंक्ती माझ्याकडे पाहून झेपावतो ते अनुभवणं विलक्षण असतं. तो जगातला सर्वोत्तम आनंद आहे. आयुष्यातल्या माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण झाल्यासारखं वाटतं. पंक्तीचा जन्म झाला. तिला पहिल्यांदा हातात घेतलं तो क्षण माझ्यासाठी आयुष्यभराचा ठेवा आहे. सोनोग्राफीदरम्यान जन्माला येणाऱ्या बाळाचा चेहरा पुसटसा पाहिला होता. ती किंवा तो कसा असेल याबद्दल मी सतत विचार करत असे, असं त्या म्हणाल्या. \n\nसातव्या महिन्यातलं संकट\n\nअसंख्य IVF सायकल्स आणि 10 गर्भपातानंतर शीतल गरोदर राहिल्या. त्याआधीच्या वेळी तिसऱ्या महिन्यात गुंतागुंत होत असे. मात्र तिसरा महिना सुरळीतपणे पार पडला. शीतल आणि बाळाची तब्येत चांगली होती. \n\nप्रणवचा जन्म 37 वर्षांपूर्वी ठाकर कुटुंबात झाला होता. प्रवण हाच कुटुंबातला तरुण व्यक्ती होता. आता इतक्या वर्षांनंतर प्रणव यांची पत्नी गरोदर होती, जेणे करून ठाकर कुटुंबात खूप वर्षांनंतर नवा पाहुणा दाखल होणार होता. \n\nप्रणवचे बाबा आणि शीतलचे सासरे कांतीभाई कॉलेजात प्रोफेसर होते. निवृत्तीनंतरचं आयुष्य ते जगत आहेत. ते कुटुंबाचे प्रमुख आहेत. सूनबाई शीतल त्यांची लाडकी आहे. या सगळ्या अवघड काळात कांतीभाईंना पक्षाघाताचा झटका आला. \n\nकांतीभाई नातीसोबत\n\nशीतल यांचा सातवा महिना सुरू होता. त्यावेळी निर्माण झालेल्या अडचणी प्रणव विसरू शकलेले नाहीत. त्या काळात शीतल खूप शांत होती. तिने बाबांनाही धीर दिला. तुम्ही आजोबा होणार आहात. नातवंडाचे लाड पुरवण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हायला असं तिने सासऱ्यांना सांगितलं. \n\nमात्र नातीच्या जन्मानंतर कांतीभाईंची तब्येत सुधारते आहे. आता ते उठून उभे राहतात आणि वॉकस्टिकच्या मदतीने ते चालतात. \n\nदहा गर्भपात झाल्यानंतरचं गरोदरपण निभावणं अवघड होतं मात्र..."} {"inputs":"...हेत. जमशेदपूर, पुणे या औद्योगिक क्षेत्रांना आर्थिक संकटाचा फटका बसला आहे. यामुळे राज्याचा निवडणुकांवर काही परिणाम होऊ शकतो का हे पाहणे गरजेचे ठरेल. \n\nभारतात असलेल्या आर्थिक स्थितीमुळे आगामी निवडणुकांवर परिणाम होऊ शकतो का? असं विचारलं असता लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सांगतात, \"सध्याची परिस्थिती पाहता परिणाम तर व्हायला हवा. पण लोकसभा 2019चा अनुभव पाहता हे होईलचं याची शाश्वती नाही.\"\n\n\"पण लोकशाहीला कुणीही गृहीत धरू नये. जो जागरूक मतदार आहे तो आर्थिक स्थितीचा विचार करून नक्की मतदान करू शकतो आणि त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"बंदी, पीकविमा, कर्जमाफी असे मुद्दे ज्यावर जनता नाराज आहे, त्यापासून शिवसेना चार हात दूर दिसते. आपण सरकारमध्ये आहोत पण या कृत्यात आपला काही वाटा नाही असं शिवसेनेनी दाखवलं आहे. \n\n\"शिवसेनेचा बेस चांगला आहे. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे. शिवसेनेचे उमेदवार कोण आहेत यावरून त्याचं विधानसभेतली कामगिरी अवलंबून आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे म्हणतात. \n\n\"शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी महाआशीर्वाद यात्रा काढून तरुणांशी संपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला. याचा शिवसेनेला फायदा होऊ शकतो,\" असंही उन्हाळे यांना वाटतं. \n\nहिंदुत्व आणि राष्ट्रवाद\n\nहिंदुत्व आणि राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरही शिवसेनेनी आपलं वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. राममंदिर, सावरकर या मुद्द्यांवर आपण भाजपपेक्षाही आग्रही आहोत असं शिवसेना दाखवते. \n\nहिंदुत्वाच्या मुद्द्याचा शिवसेनेला कितपत फायदा होऊ शकतं असं विचारलं असता उन्हाळे सांगतात, \"शिवसेनेचे मतदार आणि कार्यकर्ते हे त्यांच्याशी एकनिष्ठ असतात. हिंदुत्वाचा फायदा त्यांना निश्चितच होईल.\" \n\nशिवसेनेसमोरील आव्हानं\n\nशिवसेनेमध्ये बाहेरील पक्षातून अनेक जण आले आहेत. त्यांचे सध्याचे आमदार आणि बाहेरून आलेल्या नेत्यांची संख्या पाहता पक्षातील काही नेते नाराजही होण्याची शक्यता आहे. त्यांची समजूत काढण्याचं आव्हान शिवसेनेसमोर आहे असं उन्हाळे सांगतात. \n\nशिवसेनेनी भाजपशी काही बाबतीत अंतर ठेवलं हे खरं आहे. काही बाबतीत जसा त्यांना याचा फायदा होऊ शकतो तसंच त्याचं नुकसानही होऊ शकतं. कारण त्यांनी यामुळे त्यांची विश्वासार्हता पणाला लावल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जनता ही गोष्ट नेमकी कशी घेईल यावर शिवसेनेचं भवितव्य अवलंबून आहे. \n\nमुंबई महानगर पालिका ही शिवसेनेकडे आहे. रस्त्यांची स्थिती आणि एकूणच पायाभूत सुविधांचा अभाव पाहता मुंबईकरांनी सत्ताधाऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. नुकताच आर. जे. मलिष्काच्या खड्ड्यांवरील गाण्याला मिळालेला प्रतिसाद पाहता मुंबईकरांच्या रस्त्याबद्दलच्या काय भावना आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. \n\nकाँग्रेस \n\nदेशातला सर्वांत मोठा राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसला 2014 मध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये आणि त्यापाठोपाठ राज्यात अपयशाचा सामना करावा लागला. विधानसभेत काँग्रेसचे 42 आमदार निवडून गेले. राष्ट्रवादीचे 41 आमदार असल्यामुळे विधानसभेचं विरोधीपक्ष नेतेपद काँग्रेसला मिळालं. \n\nपण टर्म पूर्ण..."} {"inputs":"...हेत. ते कधीच डगमगत नाहीत. शरद पवार त्यांची भूमिका योग्य प्रकारे निभावतील.\"\n\n4. आता आमदारकीचा राजीनामा देऊन उपयोग काय?\n\nअजित पवार यांनी राजीनामा दिला असला, तरी निवडणूक जाहीर झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देऊन उपयोग काय, या प्रश्नाचं उत्तर अजित पवार यांनी दिलं नाही. \n\nराज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अजित पवारांच्या तडकाफडकी राजीनाम्यावर टीका करताना म्हटलं, की अजित पवारांनी निराश होऊन राजीनामा दिला आहे. आचारसंहिता लागल्यानंतर राजीनाम्याला अर्थ काय, असा प्रश्न मुनगंटीवार यांनी उपस्थित केल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेंनी म्हटलं होतं, की सध्या विधानसभेची निवडणुकीची उमेदवारी देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासंबंधी त्यांची एखादी नाराजी असू शकते. तसंच त्यांचे शरद पवार यांच्यासोबत मतभेद असू शकतात. त्यांचा मुलगा पार्थ पवार याला विधानसभेची उमेदवारी मिळण्यावरून काही मतभेद असण्याची शक्यता आहे. तसंच आपल्यावरच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी तात्पुरते राजकारणातून बाजूला राहणे असाही त्यांचा प्रयत्न दिसून येतो. \n\n6. यामागे कौटुंबिक कलह किंवा पक्षांतर्गत नाराजी तर नाही?\n\nअजित पवारांच्या राजीनाम्यामुळे पवार कुटुंबियांमधील धुसफूस बाहेर आली का, असाही एक सूर ऐकू येत होता. \n\nअजितदादांच्या राजीनाम्यानंतर पवार कुटुंबीयांमध्ये संघर्ष आहे, असा प्रश्न विचारला जाईल याची कदाचित शरद पवारांनाही कल्पना असावी. म्हणूनच त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना आमचं कुटुंब एकत्र आहे आणि आजही आमच्या घरात कुटुंबप्रमुखांचा शब्द अंतिम असतो, असं स्पष्ट करून सांगितलं होतं. \n\nशरद पवारांच्या याच विधानाची री अजित पवार यांनीही आपल्या पत्रकार परिषदेत ओढली. \"मी राजकारणात आलो, तेव्हा आमच्या घरात मतभेद आहेत असं चित्रं रंगवलं गेलं. त्यानंतर सुप्रिया राजकारणात आली तेव्हाही पवारांच्या घरात कलह असं म्हटलं गेलं. पार्थ लोकसभा निवडणूक लढवणार हे ठरल्यावरही अशाच स्वरुपाच्या बातम्या आल्या. कृपा करून आमच्या घरात कोणतेही मतभेद नाहीत, हे लक्षात घ्या,\" असं अजित पवारांनी म्हटलं. \n\nपवारांच्या घरात कोणतेही मतभेद नाहीत, असं अजित पवारांनी सांगितलं असलं तरी यापूर्वीही 2009 साली अजित पवारांनी असेच तडकाफडकी अनरिचेबल झाले होते. त्यावेळी त्यांची नेमकी नाराजी काय होती? तो कौटुंबिक कलह होता की पक्षांतर्गत नाराजी? \n\n7. ते नेहमी-नेहमी अनरिचेबल का होतात? \n\n काल अजित पवार बराच वेळ अनरिचेबल होते. 2009मध्येही ते अनरिचेबल झाले होते. अजित पवारांच्या त्यावेळेच्या नाराजीबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी म्हटलं, की राष्ट्रवादी काँग्रेस साधारणतः मराठा समाजाचा पक्ष म्हणून ओळखला जातो. या पक्षानं सातत्यानं त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे 2009 साली अजित पवारांचा उपमुख्यमंत्रिपदावरचा दावा डावलून ते छगन भुजबळांना दिलं गेलं. कारण ओबीसी मतांसाठी ते आवश्यक होतं. शरद पवारांना 'बेरजेचं राजकारण' करायला आवडतं. त्यामुळे मराठा मतांना ओबीसी जोड असा तो प्रयत्न होता. त्यापूर्वीही..."} {"inputs":"...हेत. पण त्यांचं प्रमाण फार कमी आहे. \n\nभोपाळ विद्यापीठाने तर कायदा केला आहे जो दुचाकीस्वार हेल्मेट घालणार नाही आणि जो चारचाकीवाला बेल्ट लावणार नाही त्याला प्रवेश नाही. तसंच महाराष्ट्रात व्हावं ही इच्छा आहे पण लोकांना हेल्मेट का नको, त्याची कारणमींमासा केली पाहिजे.\n\nहेल्मेट काही काल-परवा आलेलं नाही\n\nखरोखरंच हेल्मेट घालणं हे काही नव्यानं आलं आहे का? सुमेर संस्कृतीत (इसवी सन पूर्वी सुमारे दीड हजार वर्षें) सर्वांत जुनं शिरस्त्राण म्हणजेच हेल्मेट किंवा शिरोकवच आढळून आलं आहे. ख्रिस्त पूर्वकाळात ग्रीस आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यातील अनेक कारणं द्यायची म्हणून दिली गेलेली आढळते. उदाहरणार्थ, हेल्मेटमुळे डोक्यावरचे केस गळतात. वास्तविक केस गळणे ही नैसर्गिक प्रक्रीया आहे.\n\nज्या महिला घरातच असतात त्यांचेही केस गळतात, मग? आणि आपळ्याकडे केसांमध्येच सौंदर्य दडलंय असा उगाचच गैरसमज आहे. \n\nपर्सिस खंबाटापासून शबाना आझमी आणि सारिका यांच्यापर्यंत अभिनेत्रींनी टक्कल करून हे दाखवले आहे की सौंदर्य हे केसांमध्ये नाही. ते आतील विचारांवर, मनावर आहे.\n\nतेव्हा केस गळतात हे कारण फोल आहे. आणि तेही गळाले तरी हरकत नाही. जीव महत्त्वाचा की केस? समजा केस गळालेच तर? \n\nअहो, ज्यांना कर्करोग झाला आहे त्यांना बघा. केमोथेरपीने त्यांचे संपूर्ण केस जातात, पुन्हा येतात. त्यांचं तसं होतं तर तुमचं का होणार नाही? उलटपक्षी हेल्मेटमुळे स्टोल किंवा स्कार्फ वापरायची गरज नाही. शिवाय रस्त्यावरची धूळ चेहऱ्यावर न आल्यामुळे मुरमं (पींपल्स) येत नाहीतच पण चेहरा काळवंडत नाहीच. \n\nप्रदूषणापासूनही चेहरा, श्वास वाचू शकतो. डोळ्यात चिलटंही जात नाहीत. त्यामुळे तोल जाऊन होणारे अपघात वाचतात. केसावर धूळ बसत नाही. त्यामुळे ते राठ होत नाहीत. \n\nनिफाडकर यांच्या विनंतीनंतर त्यांच्या मित्रांनी हेल्मेट्स वाटून त्याचे फोटोही पाठवले.\n\nपूर्ण हेल्मेट घातलेला माणूस थुंकू शकत नाही. त्यामुळे आपोआपच सार्वजनिक स्वच्छता राहाते. हेल्मेट घातल्यावर मोबाइलवर आलेला फोन घेता येत नाही. त्यामुळे आपोआपच 'मोबाइलमुळे मृत्यू' हे प्रमाण कमी होतं. \n\nशरीराचा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे, डोकं किंवा मेंदू. डोकं भिजलं तर सर्दी होते, त्याला ऊन लागलं तर ताप येतो. त्याला गार वारा लागला नक्कीच तुम्ही आजारी पडाल. मग हे टाळण्यासाठी हेल्मेट हा खास उपाय नाही का?\n\nहेल्मेट वापरणाऱ्यांना त्यांचे अनुभव नक्की विचारा\n\nकितीही थंडी असू द्या निदान गार वारा लागणार नाही. उन्हात घाम येतो. येऊ द्या. तसं हल्ली कोणी घाम गाळत नाही. आला तर येऊ द्या. पण त्यामुळे हेल्मेट न वापरणे किती संयुक्तिक आहे? फक्त हेल्मेट आतून स्वच्छ कसं राहील याची काळजी घ्या. ती तर आपण हात वा पायमोज्याची घेतोच तशी घ्यायची. हेल्मेटधारकाला छत्रीची गरज नाही.\n\nअंग भिजले तरी डोके शाबूत राहते. हेल्मेट घातले की ज्याला भेटावंसं वाटत नाही त्याला ओळखही देता येत नाही.\n\nसर्वांत महत्त्वाचं म्हणजे मेंदू हा सुजला तर त्याच्या सुजेला वाव नसतो, त्यामुळे तो सुजला की काम करायचे सोडतो आणि माणूस मरण..."} {"inputs":"...हेर दोनच फिल्डर ठेवता येतात. या टप्प्यात बॉलिंग करणे अत्यंत आव्हानात्मक असतं. कारण टप्पा थोडा चुकला की कत्तल होणं साहजिक. बॅट्समनने मारलेला फटका रोखण्यासाठी पुरेशी माणसं बाऊंड्रीवर उभी करता येत नाहीत हाही मुद्दा असतो. त्यामुळे अनेक चांगले बॉलर पॉवरप्लेमध्ये मार खातात. \n\nसंदीप शर्मा\n\nकाही बॉलर पॉवरप्लेमध्ये बॉलिंग करणं टाळतात. संदीप शर्मा याबाबतीत अपवाद आहे. आयपीएल स्पर्धेत पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो बॉलर आहे. बॉल स्विंग करून बॅट्समनला बुचकळ्यात टाकणारा बॉलर अशी संदीपची ओळख आहे. \n\nह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ो ज्या संघासाठी खेळतो त्यांच्या अंतिम अकरात असतोच असं नाही. बुमराहसारखं सातत्य संदीपला आणावं लागेल. \n\nदुखापतींचं ग्रहण\n\n2014 मध्ये संदीपला स्ट्रेस फ्रॅक्चर झालं. खांद्याच्या दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यातून सावरण्यासाठी त्याला वर्षभराचा वेळ लागला. या काळात त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्या. फास्ट बॉलरसाठी खांदा खूपच महत्त्वाचा असतो. खांद्यावरच शस्त्रक्रिया झाल्याने स्विंग बॉलर असणाऱ्या संदीपला अॅक्शनमध्ये काही बदल करावे लागले. \n\nयंदाच्या आयपीएल हंगामात भुवनेश्वर कुमार दुखापतग्रस्त झाल्याने संदीप शर्मावर अनुभवी फास्ट बॉलर म्हणून जबाबदारी वाढली आहे. याच हंगामात संदीपने आयपीएल स्पर्धेत संदीपने शंभरावी विकेट्स घेतली. हा विक्रम करणारा तो केवळ तेरावा बॉलर आहे. \n\n27वर्षीय संदीपने आयपीएल तसंच डोमोस्टिक क्रिकेटमधल्या प्रदर्शनात सातत्य ठेवलं तर भविष्यात भारतासाठी पुन्हा ट्वेन्टी-20 आणि अन्य फॉरमॅटमध्येही खेळताना दिसू शकतो. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...हॉटस्पॉट अहमदाबाद आणि सुरत आहेत. गुजरातमधील कोरोनाच्या रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण अहमदाबादमध्ये  आहेत. मृत्यूचं सर्वाधिक प्रमाणही इथंच आहे. सुरुवातीला अहमदाबादमधील दाट वस्तीच्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. मात्र मे महिना संपेपर्यंत शहराच्या इतर भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. \n\nगुजरातमधील प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ गौरांग जनी सांगतात, की अहमदाबादच्या पूर्व भागातील अरुंद गल्ल्या ज्यांना गुजरातीमध्ये 'अमदावाद नी पोड़' म्हणतात, तिथे सोशल डिस्टन्सिंग करणं शक्यच नाहीये. या भागात पेट्रोलिंग करतान... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि कोरोनाच्या चाचण्या केल्या जाव्यात या मागणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी संप केले होते. \n\nअहमदाबादच्या सिव्हील हॉस्पिटलच्या द गुजरात कॅन्सर अँड रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मे महिन्यात 27 नर्सेस आणि सात आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर या कर्मचाऱ्यांनी सुरक्षा उपकरणांसाठी खूप गोंधळ केला. \n\nराज्यातील इतर हॉस्पिटलमध्ये कंत्राटी पद्धतीनं काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफनंही पगारासाठी संप पुकारला होता. \n\nमार्च महिन्यातच गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. मात्र मे महिन्यापर्यंत खासगी हॉस्पिटल्ससोबत सरकारचा संघर्ष सुरू होता. शेवटी या प्रकरणी गुजरात उच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागला. \n\n16 मे रोजी साथीचे रोग नियंत्रण कायदा 1897 अंतर्गत अहमदाबादच्या स्थानिक प्रशासनानं 42 खासगी हॉस्पिटल्सना कोव्हिड-19 हॉस्पिटल म्हणून घोषित करत 50 टक्के बेड कोव्हिड-19 च्या रुग्णांसाठी ठेवण्याचे आदेश दिले. अर्थात, अनेक खासगी हॉस्पिटल्सनं त्यांच्यासाठी वेगळे दर ठेवल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. \n\nत्याचबरोबर ICMR च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार खासगी लॅबमध्ये टेस्ट होत नसल्याबद्दल आणि सरकारकडून टेस्टिंगला मंजुरी देण्याबद्दल होत असलेल्या दिरंगाईवरूनही सरकार आणि खासगी रुग्णालयात मतभेद झाले. \n\nकेंद्रानं लॉकडाऊन जाहीर केला होता, मात्र स्थानिक पातळीवर जे निर्णय घेतले गेले, त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित झाले. उदाहरणार्थ- अहमदाबादमधून बाहेर कोठेही संसर्ग होऊ नये यासाठी जे रस्ते बंद करणं आवश्यक होते, असे पाच पूल हे मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंद करण्यात आले. \n\nगुजरातमधील आरोग्य सेवा \n\nनॅशनल हेल्थ प्रोफाइलनुसार गुजरात मॉडेलमध्ये ऑगस्ट 2018 पर्यंत गुजरातमध्ये 1474 प्राथमिक आरोग्य केंद्रं होती. ही संख्या बिहारपेक्षाही कमी आहे. बिहारमध्ये 1899 प्राथमिक आरोग्य केंद्रं आहेत. \n\nगुजरातमध्ये 363 कम्युनिटी हेल्थ केअर सेंटर आहेत आणि 9,153 सब सेन्टर आहेत. ग्रामीण भागात 30 हजारच्या लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं, जिथून आवश्यकता असेल तर रुग्णाला कम्युनिटी सेंटरमध्ये पाठवण्यात येतं. \n\nभारतात प्रति हजार लोकसंख्येमागे हॉस्पिटल्समध्ये जेवढे बेड असायला हवेत, त्यापेक्षा कमी बेड्स गुजरातमध्ये आहेत. \n\nविजय रुपाणी\n\nमार्च 2020 मध्ये ब्रुकिंग्स नावाच्या संस्थेच्या एका रिपोर्टनुसार गुजरातच्या सरकारी हॉस्पिटल्समध्ये एक हजार..."} {"inputs":"...हॉटेलमध्ये गेलो, तिथं एक रात्र थांबलो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पुन्हा गोरेगावच्या हॉटेलवर आलो. इथंही व्यवस्था चांगली आहे. \n\nप्रत्येकाला एक रुम आहे. वेळेवर जेवण येतं. महापालिकेचेच कर्मचारी आमची काळजी घेतायत. सकाळ-संध्याकाळी फोन करून विचारपूस केली जाते. कुठली लक्षणं जाणवतायेत का, हे विचारलं जातं. हॉटेलच्या खाली वैद्यकीय कॅम्प उभारण्यात आलाय. तिथं डॉक्टर आणि नर्स आहेत. ते फोन करून विचारपूस करतात.\n\nआमच्यातील पॉझिटिव्ह आलेल्या पत्रकारांपैकी ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे, आधी कुठल्या कारणास्तव... उर्वरित लेख लिहा:","targets":"दीच एकटेपणा वाटला, तर गाणी ऐकतो, टीव्ही आहे, कुणाचं फोन आला तर बोलतो. खिडकीतून बाहेर पाहतो. बाहेर झाडं, पोलिसांची सुरक्षा दिसते. येणारी-जाणारी माणसं खिडकीतून दिसतात. मनात विचार येऊन जातो की, आपणही असेच मास्क लावून फिरत होतो, काळजी घेत होतो. \n\nपुरेशी झोप झाल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते, असं एकानं सांगितलं. मग पुरेशी झोप घेतो. खाणं-पिणं व्यवस्थित ठेवतो. \n\nपुढच्या रिपोर्टची थोडी मनात भीती आहे. पण पुढचा रिपोर्ट निगेटिव्ह येईल, असं मला मनातूनच वाटतंय. कारण माझ्यातली लक्षणं आता कमी झाल्याचं माझं मलाच वाटतंय. पण कधी कधी बातम्या पाहिल्यावर क्वचित मनात येऊनही जातं की, हे वाढू शकतं वगैरे. पण बरा होईन असं अधिक प्रकर्षानं वाटतं.\n\nकाल दुसरी चाचणी झालीय. त्यातले रिपोर्ट काय येतील, याची वाट पाहतोय. धाकधूक आहे, पण रिपोर्ट निगेटिव्ह येतील, असंही मनातून वाटतंय.... \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...होऊ शकतो, तपासामधील धोका वाढू शकतो आणि हे अहवाल सादर केलेल्यांची सुरक्षितताही गोत्यात येऊ शकते. \n\nपण आपल्या आर्थिक अफरातफरविरोधी कार्यक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठीचे प्रस्ताव त्यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केले.\n\nघोटाळे आणि आर्थिक अफरातफर यांवर कारवाई करण्यासाठी कंपनीविषयक माहितीच्या नोंदपटामध्ये सुधारणा करण्याची योजनाही युनायटेड किंगडमने जाहीर केली आहे.\n\nबनावट योजना काय होती?\n\nएचएसबीसीला ज्या गुंतवणूकविषयक घोटाळ्याची माहिती मिळाली होती, त्याला 'डब्ल्यूसीएम777' असं संबोधलं होतं. या प्रकरणामध्ये ... उर्वरित लेख लिहा:","targets":"या योजनेची सुरूवात चिनी व्यक्ती मिंग क्शू याने केली.\n\nविविध परिसंवादांसाठी प्रवास करून, फेसबुकवरून आणि यू-ट्यूबवरच्या व्याख्यानांमधून या योजनेखाली क्लाउड कम्प्युटिंगमधील कथित गुंतवणुकीच्या संधी विकून आठ कोटी डॉलर उभे करण्यात आले. \n\nआशियाई व लॅटिन समुदायांमधील हजारो लोकांनी यात सहभाग घेतला. घोटाळेबाजांनी ख्रिस्ती प्रतिमांचा वापर केला आणि अमेरिका, कोलंबिया व पेरू इथल्या गरीब समुदायांना लक्ष्य केलं. युनायटेड किंगडमसह इतर देशांमध्येही या योजनेतील पीडित लोक आहेत.\n\n'डब्ल्यूसीएम777'चा तपास आपण सप्टेंबर २०१२पासून करत होतो आणि आपल्या भागातील रहिवाशांना या घोटाळ्याबद्दल सावधही केलं होतं, असं कॅलिफोर्नियातील नियामकांनी एचएसबीसीला सांगितलं\n\nनोंदणीकृत नसलेल्या गुंतवणुकी विकल्याबद्दल डब्ल्यूसीएमविरोधात कॅलिफोर्निया, आणि कोलॅराडो व मॅसेच्युसेट्स इथे कारवाई करण्यात आली.\n\nआपल्या व्यवस्थेतून शंकास्पद व्यवहार होत असल्याचं एचएसबीसीच्या लक्षात आलं होतं. पण अनेरिकेतील वित्तीय नियामकसंस्था 'सिक्युरिटीज् अँड एक्सेन्ज कमिशन'ने या प्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर, एप्रिल 2014 मध्ये एचएसबीसीने हाँगकाँगच्या आपल्या शाखेतील 'डब्ल्यूसीएम777'ची खाती बंद केली.\n\nतोवर ही खाती रिकामी झालेली होती.\n\nसंशयास्पद व्यवहारांसंबंधीच्या अहवालांमधून काय दिसतं?\n\nया घोटाळ्यासंदर्भात पहिला 'संशयास्पद व्यवहारांसंबंधीचा अहवाल' एचएसबीसीने 20 ऑक्टोबर 2013 रोजी दाखल केला. हाँगकाँगमधील घोटाळेबाजांच्या खात्यांवर 60 लाख डॉलरांहून अधिक रक्कम पाठवण्यात आल्याची माहिती या अहवालात दिलेली होती.\n\nया व्यवहारांमागे \"सकृत्दर्शनी कोणताही आर्थिक, व्यावसायिक किंवा कायदेशीर उद्देश नव्हता\", असं बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि \"बनावट गुंतवणूक योजनेतील व्यवहारां\"संदर्भातील आरोपही त्यांनी नमूद केले होते.\n\nदुसरा 'संशयास्पद व्यवहारांसंबंधीचा अहवाल' फेब्रुवारी 2014मध्ये सादर झाला, त्यात 154 लाख डॉलर संशयास्पद व्यवहारांची नोंद होती आणि \"संभाव्य बनावट गुंतवणूक योजना\" असा उल्लेख होता.\n\nतिसरा अहवाल मार्च महिन्यात सादर झाला, तो 'डब्ल्यूसीएम 777' या कंपनीशी निगडित होता आणि त्यात जवळपास 92 लाख डॉलरांच्या व्यवहाराची माहिती होती. अमेरिकेतील राज्यांमध्ये या संदर्भात नियामक कारवाई झाली आहे आणि कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या संदर्भात तपासाचे आदेश दिले आहेत, असंही अहवालात नमूद केलं..."} {"inputs":"...होण्याची शक्यता आहे. मात्र, या आजारांची गंभीर लक्षणं निर्माण होण्यापासून, रुग्णालयात भरती होण्यापासून या लशी रोखण्यास परिणामकारक ठरतात.\n\nनिर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती कशी काम करते?\n\nएखादी परिणामकारक रोगप्रतिकारशक्ती साधारणत: पांढऱ्या पेशींचं संयोजन पुरवते - त्यात बी आणि टी पेशींचा समावेश असतो - तेही अँटी-बॉडीसह. निर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती ही या सगळ्यानंतरची गोष्ट आहे.\n\nया अँटीबॉडी बाह्य भागावर चिकटून असतात आणि नाक, घसा किंवा फुफ्फुसांशी संपर्क होण्यापासून रोखतात. एकूणच शरीराची सुरक्षा करतात.\n\nकोव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने, या गोष्टीचा हा शेवट नाही.\n\nनुकतेच काही संकेत मिळालेत की, काही लशी विषाणू पूर्णपणे नष्ट करू शकत नसल्या, तरी संक्रमण रोखू शकतात. हे करण्याचा एक मार्ग म्हणजे लोकांच्या शरीरातील विषारी कणांची संख्या कमी करणे. \"याचा अर्थ असा की, जर लशीमुळे लोक कमी आजारी पडत असतील, जर कमी विषाणू निर्माण होत असतील आणि त्यामुळे कमी संसर्ग होत असेल, अर्थात ही एक थिअरीच आहे,\" असे नील सांगतात.\n\n निर्जंतुकीकरण प्रतिकारशक्ती सिद्ध करणं फार कठीण आहे.\n\nअनेक वैद्यकीय चाचण्यांमध्ये लस घेतल्यानंतर विषाणूचा प्रसार थांबू शकतो का, हे तपासलं नसल्यानं शास्त्रज्ञ आता हे पाहत आहेत की, जिथं मोठ्या प्रमाणात लस वितरित केली गेली, तिथं किती संसर्ग झाला याची तपासणी केली जातेय. \n\n\"मात्र, नेमकं समजणं कठीण आहे, कारण इथं दोन गोष्टी आहेत. एक लॉकडाऊन आणि दुसरी लस. या दोन्ही गोष्टींना वेगळं करणं अशक्य आहे. मग हे लशीमुळे झालं? की लॉकडाऊन? की या दोन्हींच्या संयोजनातून?\" असे प्रश्न नील उपस्थित करतात.\n\nआपण लसनिहाय क्षमता पाहूया. कुठलाही गोंधळ टाळण्यासाठी या माहितीत लक्षणांपासून वाचण्याची किंवा संरक्षणाची कोणतीही माहिती यात समाविष्ट केली नाहीय.\n\nऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का\n\nगेल्यावर्षी जुलै महिन्यात या लशीची Rhesus macaque या माकडावर चाचणी करण्यात आली. या माकडाचे फुफ्फुस मानवासारखे आहे. या चाचणीतून काही आशादायी निकाल हाती आले. या माकडाला गंभीर आजारापासून वाचवता आले, मात्र कोरोनाची लागण होण्यापासून रोखता आलं नाही. लस टोचलेली माकडं तितकेच संक्रमित होण्याची क्षमता बाळगून होते, जितकी ज्यांना लसी टोचली नाही ते होते. फक्त फुफ्फुसातील विषारी कणांचे प्रमाण कमी-जास्त आढळले.\n\nलेखकाने असे नमूद केले की, लस आजाराचा संसर्ग रोखू शकत नाही. मात्र, आजाराच्या लक्षणांमध्ये घट होऊ शकते. \n\nआता आपण तिसऱ्या टप्प्याकडे वळूया. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पाहता, हे चित्र अधिक गुंतागुंतीचे होते. ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका लशीच्या चाचणीत सहभागी झालेल्यांना केवळ नवीन लस आणि प्लेसबो असे दोन इंजेक्शन देण्यात आले नव्हते, तर मेनिंजायटीस लस आणि काही आठवड्यांनंतर काही लक्षणं आढळली की नाही हे शोधून काढले गेले. या चाचण्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात नाक आणि घशातील स्वॅब घेण्यात आले. याद्वारे लक्षणविरहित संसर्ग तपासले गेले.\n\nजानेवारी 2021 रोजी प्रकाशित झालेल्या या चाचण्याच्या निकालानुसार, ज्यांना लशीचा अर्धा डोस..."} {"inputs":"...होतं. \n\nस्टॅम्प पेपरवर अंगठा\n\nपण कुणालातरी आपण आवडणं हे अनिता यांच्यासाठी नवीन गोष्ट नक्कीच नव्हती. कारण कुंटणखान्यात अनेकदा असे ग्राहक येत ज्यांना कुणी ना कुणी मुलगी पसंत पडत. तेव्हा मनीष यांनी एका एनजीओसोबत संपर्क केला.\n\nमेरठमध्ये कार्यरत असलेली ही संस्था वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना सोडवण्याचं आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचं काम करते. \n\n\"मनीष माझ्याकडे आला होता. कुंटणखान्यातल्या एका मुलीवर प्रेम करत असल्याचं आणि तिला त्यातून बाहेर काढण्याची इच्छा असल्याचं त्यानं मला सांगितलं,\" एनजीओच्या स... उर्वरित लेख लिहा:","targets":". मी इतकंच म्हटलं आणि अनिता पळतंच पायऱ्या उतरून आमच्या गाडीत जाऊन बसली,\" अतुल पुढे सांगतात. \n\nयानंतर अतुल यांनी मनीषच्या आईवडिलांशी चर्चा केली. सुरुवातीला ते या लग्नासाठी तयार नव्हते. पण मुलगा ऐकत नाही म्हटल्यावर त्यांना माघार घ्यावी लागली. \n\nपण लग्नासाठी त्यांनी मुलीचा भूतकाळ लपवून ठेवण्याची अट ठेवली.\n\nवागण्या-बोलण्याची ट्रेनिंग \n\n\"लग्नाचा विचार करणं मी सोडून दिलं होतं. पण मनीष आयुष्यात आला आणि आशा पल्लवीत झाल्या. त्याच्या आईवडिलांनी माझा स्वीकार नसता केला तरी वाईट वाटलं नसतं. शेवटी बदनामी कोण स्वीकारेल? पण हळूहळू त्यांनी पूर्णपणे मला स्वीकारलं,\" अनिता सांगतात.\n\n\"आता मला एक मुलगी आहे आणि सन्मानपूर्वक आयुष्य तिच्या नशीबात आहे,\" अनिता पुढे सांगतात.\n\nमेरठचा कबाडी बाजार रेड लाईट एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. इथं मुलींचं शिट्टी वाजवून ग्राहकांना बोलावणं सामान्य गोष्ट आहे. यामुळे सामान्य मुलींपेक्षा त्यांचं वेगळं असणं लक्षात येतं. पण आता तिथून बाहेर पडलेल्या अनेक मुलींचा संसार सुखात सुरू आहे. \n\nया मुलींना रोजगार मिळवून देण्याचे प्रयत्नही करण्यात आले आहेत. तिथून बाहेर काढल्यानंतर आता ही संस्था या मुलींना राहण्याची, वागण्याची आणि बोलण्याची प्रशिक्षण देते. \n\nयासाठी संस्थेच्या स्वयंसेवकांच्या घरी त्यांना काही दिवसांसाठी ठेवलं जातं. जेणे करून तिथल्या महिलांकडून सामान्य महिलांप्रमाणे राहण्या-वागण्याची पद्धत त्या आत्मसात करू शकतील. \n\nकुंटणखान्यात दीर्घकाळ काम करणाऱ्या मुलींच्या चालण्यात, बोलण्यात आणि वागण्यात बदल झालेला असतो. त्यामुळे एका सामान्य कुटुंबात या मुली राहू शकतील यासाठी हे प्रयत्न केले जातात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...होतं. या पुस्तकामुळे मराठी माणसाचा अपमान होत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. अखेर हे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्यातही आलं.\n\nआदित्य यांनी आतापर्यंत मुंबईतलं नाईट लाईफ जिवंत रहावं आणि रूफ टॉप हॉटेलना परवानगी मिळावी, यांसाठीचा आग्रह धरला. मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन यावेत, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी मुंबईतल्या मरीन लाइन्स तसंच वडाळ्यात खुले जिमही सुरू केले. \n\nमुंबईत ओपन जीमचं उद्धाटन आदित्य ठाकरे यांनी स्वतः व्यायाम करून केलं होतं. मात्र, मुंबई व्यतिरिक्त राज्यात अन्यत्र असे जिम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा आक्रमक आवाज त्यांच्याकडे नाही. इंदिरा गांधी, बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी यांच्या आवाजात धमक होती. तो खणखणीत आणि दमदार आवाज त्यांच्याकडे नाही.\"\n\nते पुढे सांगतात, \"हे जरी असलं तरी ते महाराष्ट्रभर फिरतात, त्यांची शिस्तबद्ध वाटचाल सध्या सुरू आहे. तसंच उत्तम शिक्षण घेतल्यानं प्रत्येक मुद्दा ते अभ्यासपूर्ण रीतीनं मांडतात. मनसेकडे गेलेला तरुणही त्यांच्याकडे वळताना दिसतो आहे. काम करण्यासाठी त्यांच्याकडे अजून बराच कालावधी आहे. त्यामुळे इतक्यातच त्यांचं यशापयश मोजणं ही घाई ठरेल.\"\n\nपण भारतकुमार राऊत यांचं थोडं वेगळं मत आहे. ते म्हणतात, \"शिवसेना हा ड्रॅाईंग रुममध्ये वाढणारा पक्ष नसून तो मैदानात वाढणारा पक्ष आहे. आदित्य ठाकरे यांची कितीही इच्छा असली तरी आंदोलन करण्यासाठी लागणारा वकुब, मानसिक ठेवण लागते ती त्यांच्याकडे नाही. ते नेमस्त प्रवृत्तीचे आहेत. त्यामुळे एखाद्या प्रश्नाबाबत राज्यपालांना, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणं, पंतप्रधानांना भेटणं म्हणजेच मवाळ मार्गानं पुढे जाणं हा त्यांचा स्थायी भाव आहे.\"\n\nफक्त मुंबईचे नेते?\n\nआदित्य ठाकरे तरुण पिढीचे नेते असल्याने सोशल मीडियावर खास सक्रिय असतात. त्यांना एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं तर ते ट्विटरवर प्रतिसादही देताना दिसतात.\n\nपण त्यांच्या सोशल मीडियाच्या वापराबाबत गंमतही दिसून येते. जिथे मराठी भाषिक मोठ्या संख्येने आहेत, त्या फेसबुकवर त्यांच्या अधिकृत पेजला 1 लाख 23 हजार लाइक्स दिसतात. तर इंग्रजीचं वर्चस्व असलेल्या ट्विटरवर त्यांचे जवळपास 14 लाख 80 हजार फॉलोअर्स आहेत.\n\nआदित्य ठाकरेंवर आरोप होतो की त्यांचं नेतृत्व शहरी आणि मुंबई केंद्री आहे. त्याबद्दल युवा सेनेचे सचिव पूर्वेश सरनाईक बीबीसी मराठीला सांगतात, \"आदित्यजींचं नेतृत्व हे जरी मुंबईच्या विषयांभोवती म्हणजे रूफ टॉप हॉटेल, नाईट लाईफ या मुद्द्यांभोवती फिरत असलं तरी युवा सेना ही राज्याच्या ग्रामीण भागात ठिकठिकाणी शिरली आहे. 2011मध्ये जव्हार, मोखाडा या ठाण्याजवळच्या ग्रामीण भागातून आदित्यजींनी नेतृत्व म्हणून आपल्या कामांना सुरुवात केली. या भागातला कुपोषण आणि पाण्याचा मुद्दा त्यांनी उचलला होता.\"\n\nआदित्य ठाकरे जन आशीर्वाद\n\nलोकांच्या मूळ प्रश्नांवर आदित्य बोलत नाहीत, या आरोपाबद्दल पूर्वेश म्हणतात, \"महाराष्ट्रात शिक्षणाबाबत मोठा गोंधळ झाला आहे. म्हणून आदित्यजींसोबत आम्ही शिक्षणाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. पण त्यांच्याकडून..."} {"inputs":"...होतं. वकिलांचं म्हणणं होतं की या कार्गोचा लिलाव करून ते विकून टाकणं अपेक्षित होतं. \n\n'एमवी रोसुस' या जहाजाचे कॅप्टन बोरिस प्रोकोशेव म्हणतात, \"तो कार्गो अतिशय स्फोटक होता. जे लोक बैरूतमधल्या स्फोटात मृत्युमुखी पडले किंवा जे जखमी झाले त्यांच्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय. पण लेबननच्या स्थानिक अधिकाऱ्यांना याची शिक्षा दिली पाहिजे. त्यांना या कार्गोची अजिबात काळजी नव्हती.\" \n\nजहाज\n\nदुसरीकडे या बंदराचे महाप्रबंधक हसन कोरेटेम आणि लेबननच्या कस्टम विभागाचे महानिदेशक बादरी दाहेर दोघांनीही म्हटलंय की त्यांनी... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...होती. अपघाताच्या अगदी आदल्या दिवशीपर्यंत गोपीनाथ मुंडे नीट होते, सर्वांशी हसूनखेळून बोलत होते. त्यामुळं त्यांना मानणारा जो एक मोठा वर्ग होता, त्यांच्या मनात उलटसुलट शंका येणं स्वाभाविक होतं. त्यांच्या जन्मगावी म्हणजे परळीला त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळेसही जमाव प्रक्षुब्ध झाला होता. जमावाच्या या प्रतिक्रियेनंतर मुंडे यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशीही करण्यात आली. मात्र हा अपघाती मृत्यू असल्याचं या तपासातूनही निष्पन्न झालं होतं,\" असं केशव उपाध्येंनी म्हटलं. \n\n\"मुंडे यांच्या मृत्यूबद्दल नव्यानं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहचल्यावर त्यांचं ह्रदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांच्या टीमनं सीपीआरच्या माध्यमातून सुमारे तासभर प्रयत्न केल्यानंतर सकाळी 7 वाजून 20 मिनिटांनी गोपीनाथ मुंडे यांना मृत घोषित केलं.\n\nमुंडे यांच्या निधनानंतरची सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरींनी हाताळली होती. गडकरी हे महाराष्ट्रातील नेते असल्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली असल्याची माहिती सुनील चावके यांनी दिली. \"नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबद्दल माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर मुंडे यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात आणून तिथून मुंबईला पाठविण्यापर्यंतची सर्व व्यवस्था गडकरी पाहत होते,\" असं चावकेंनी सांगितलं. \n\nसीबीआय चौकशीनंतर या प्रकरणावर पडदा पडला होता. मात्र साडेचार वर्षांनंतर पुन्हा एकदा कथित हॅकर सय्यद शुजाच्या नव्या आरोपांनी या प्रकरणाची जोरदार चर्चा देशभर सुरू झाली आहे. त्याला ईव्हीएम घोटाळ्याची पार्श्वभूमी सय्यद शुजा यांनी जोडल्याने निवडणुकीतही हा मुद्दा तापणार आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...होते. \n\nवूड हिनं ही घटना दहशतवाद असल्याचं सांगितलं. तसंच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यावर तातडीनं निवेदन प्रसिद्ध करायला हवं होतं, असंही ती म्हणाली. तिच्या उत्तराला माध्यमांत प्रसिद्धी तर मिळालीच, शिवाय तिनं ही स्पर्धाही जिंकली. \n\nमिस टेक्सासची तिनं दिलेल्या उत्तरांमुळं स्तुती झाली होती.\n\nया स्पर्धेतील प्रश्नोत्तरांचा राउंड म्हणजे एक कला असल्याचं मानलं जातं. स्पर्धक यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनही घेतात.\n\nप्रशिक्षक व्हेलेरी हेस म्हणाल्या, \"आदर्श विचार केला तर तुम्हाला विषयाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"े, तर परवानगी घ्या'\n\nसौंदर्यस्पर्धांच्या प्रशिक्षक हायेस म्हणाल्या, \"स्पर्धेच्या विजेत्यांना नियमावली दिलेली असते. याच्या साहायाने विजेत्यांवर नियंत्रण ठेवलं जातं. स्पर्धेची प्रतिमा बिघडवली, या आरोपाखाली विजेत्यांचं पद काढूनही घेतलं जाऊ शकतं.\"\n\nऑक्टोबरमध्ये 19 वर्षीय श्वे ईयान सी हिनं तिचा 'मिस ग्रॅंड म्यानमार' हा किताब काढून घेण्यात आल्याचं सांगितलं. म्यानमारमधील राखीन प्रांतातील हिंसाचार रोहिंग्या बंडखोरांमुळे पसरत आहे, असा संदेश देणारा ग्राफिक व्हीडिओ शेअर केल्यानं हा पुरस्कार काढून घेण्यात आला आहे, असा दावा तिनं केला होता. \n\nसी हिला या भूमिकेबद्दल तिच्या मायदेशात सहानुभूती मिळाली असती. पण संयुक्त राष्ट्रांनी राखीन प्रांतातील हिसांचाराबद्दल मानवी संकटाचा इशारा देण्याच्या पार्श्वभूमीवर तिच्या प्रतिक्रियवर इतर देशांत नकारात्मक पडसाद उमटले असते.\n\nश्वे ईन सी\n\nही स्पर्धा घेणाऱ्या हॅलो मॅडम मीडिया ग्रुपनं बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"तिची वर्तणूक रोल मॉडेलला शोभणारी नव्हती आणि या निर्णयाचा तिच्या राखीन व्हीडिओशी संबंध नाही.\" \n\nतुमची भूमिका काहीही असो, प्रश्न राहतोच की, स्पर्धा संयोजकांचे नियम न मोडता राजकीय भूमिका कशी घ्यायची?\n\nसौंदर्यस्पर्धेत महिला अत्याचाराचा लेखाजोखा\n\nकाही दिवसांपूर्वी पेरू इथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांनी त्यांच्या फिगरची मोजमापं न सांगता महिलांवर होत असलेल्या अत्याचारांचे आकडे सांगितले.\n\nयात संयोजकही सहभागी झाले होते. ही स्पर्धा सुरू असताना महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या संदर्भातील फुटेजही दाखवण्यात आलं. \n\nमिस पेरू स्पर्धेतल्या सौंदर्यवतींनी देशांतील महिलांवर होणाऱ्या हिंसेबद्दलची आकडेवारी दिली.\n\nखरं तर पारंपरिक स्विमसूट राउंडच्या जागी घेतलेल्या या नव्या राउंडचं जगभरात कौतुक झालं. स्पर्धेच्या संयोजक जेसिका न्यूटन एएफपीशी बोलताना म्हणाल्या, \"बऱ्याच महिलांना महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची माहिती नसते. त्यांना वाटतं या तुरळक घटना आहेत.\" \n\n\"मला असं वाटतं की, तुम्हाला तुमच्या प्रांतातील प्रतिनिधीनं, सौंदर्य सम्राज्ञीनं तुमच्या देशात काय चाललं आहे याचे खरे आकडे दिले तर ते धक्कादायक वाटतं आणि त्याचं गांभीर्य गडद होतं\", असं त्या म्हणाल्या.\n\nया महिन्याच्या अखेरीस या सौंदर्यस्पर्धेतील स्पर्धक पेरूची राजधानी लिमा इथे महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबद्दल जनजागृती..."} {"inputs":"...होते. तिरंगा लपेटून, फुलं-हार लेवून घोषणा देत माणसं जल्लोष साजरा करत होते. \n\nपारतंत्र्याच्या जोखडातून आपली कायमची मुक्तता झाली याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर झळकत होता. गुरुद्वारा शिशगंज इथं लंगरचं आयोजन करण्यात आलं होतं. बांगला साहिब आणि रकीबगंज इथल्या गुरुद्वारात शेकडो नागरिक पुरी-भाजी आणि हलवा घेण्यासाठी रांगेत उभे होते. राजधानीचा मानबिंदू असणाऱ्या कनॉट प्लेसमध्ये विहंगम रोषणाई करण्यात आली होती. \n\nराजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनाचा जल्लोष करणाऱ्यांमध्ये डॉक्टर रामलाल यांचा समावेश होता. लाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"' या प्रसिद्ध हॉटेलांमध्ये जल्लोष सुरू होता. लोक नाचत-गात होते. अँग्लो इंडियन क्लबमधल्या नृत्याची आठवण सांगणं आवश्यक आहे. \n\nलॉ तीन बहिणी आणि सेंट जॉर्ज इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राचार्यांची मुलगी खास आग्र्याहून दिल्लीला प्रजासत्ताक दिनाचा माहोल अनुभवण्यासाठी आल्या होत्या. या तीन लावण्यवती जल्लोषाचं मुख्य आकर्षण होतं. त्यांच्यामुळेच दिल्लीतल्या मुलींच्या मनात ईर्ष्या निर्माण झाली असावी. खरंतर दिल्लीतल्या मुली सौंदर्याच्या बाबतीत कुठेही कमी नव्हत्या. \n\n\"Roses are red my dear, Violets are blue\/Sugar is sweet my love and so are you\" या गाण्यानं धमाल उडवून दिली होती. \"She'll be coming down the mountain when she comes\" हे गाणंही त्यावेळी चांगलंच गाजलं होतं. \n\nस्कर्ट आणि हाय हिल्स अशा पेहरावात वावरणाऱ्या तरुणींनी दिल्लीतल्या मुलांवर मोहिनी घातली होती. पण सध्याच्या तरुणांचा आवडता पोशाख जीन्स मात्र त्यावेळी नव्हता. \n\nमुलीवरून दोन मुलांमध्ये मारहाणही झाली होती. अशाच एका बाचाबाचीच्या प्रकरणात जिमी परेराने एक दातही गमावला. समोरच्या मुलाच्या गर्लफ्रेंडला उद्देशून आक्षेपार्ह उद्गारांप्रकरणी जिमी अडचणीत सापडला होता. मात्र त्याने माफी मागितली आणि समेट घडून आला. \n\nअँग्लो इंडियन असोसिएशनचे तत्कालीन अध्यक्ष सर हेन्री गिडनी आणि उपाध्यक्ष फ्रँक अँथनी यांनी उपस्थितांना संबोधित करताना शुभेच्छा दिल्या होत्या. नव्या प्रजासत्ताकाप्रती आपण निष्ठा अर्पण करायला हवी असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. अँथनी यांना आदरांजली म्हणून त्यांच्या नावाने शाळा सुरू झाल्या आहेत. \n\nराष्ट्रपती भवनातल्या शाही मेजवानीची चर्चा अनेक दिवस रंगली होती. तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, सरदार पटेल, मौलाना आझाद, सरदार बलदेव सिंग तसंच कपूरथळाच्या राजकुमारी अमृत कौर यांचा समावेश होता. पश्चिम पंजाब आणि सिंध प्रांतातून भारतात स्थलांतरित झालेल्या तसंच इथून पाकिस्तानात गेलेल्या नागरिकांसाठी त्यांनी मोलाचं कार्य केलं होतं. \n\nकाश्मीर गेटचे पंडित रामचंदर यांनी तत्कालीन आठवणींना उजाळा दिला. राणी व्हिक्टोरिया यांची सुवर्णजयंती आणि 1911 मध्ये भरलेला दरबार या ऐतिहासिक क्षणांच्या तुलनेत प्रजासत्ताकदिनी दिल्ली जास्त नटली होती. \n\n1873 मध्ये जन्मलेल्या सर हेन्री गिडने यांनी त्यावेळी काढलेले उद्गार सूचक होते. गिडने यांनी ब्रिटिश..."} {"inputs":"...़ैसले का सम्मान करता हूं.\"\n\nकाँग्रेसच्या पराभवावर त्यांनी जास्त बोलणं टाळलं. काय चुका झाल्या, यावर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत होईल असं ते म्हणाले. \n\nकार्यकर्त्यांना संबोधित करताना ते म्हणाले, \"घाबरण्याची गरज नाही. आम्ही मेहनत करत राहू. शेवटी विजय आपलाच होईल.\"\n\nमात्र एकापाठोपाठ पराभूत होत चाललेल्या नेत्यांना पाहून लखनौमधील एक काँग्रेस नेते आम्हाला म्हणाले, \"आमच्या विश्वासार्हतेत मोठी घट झाली आहे. लोकांना आमच्या आश्वासनांवर आता विश्वास नाही. आम्ही जे सांगत आहोत, त्यावर ते विश्वास ठेवत न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ँग्रेसचे काही विश्लेषक खासगी चर्चांमध्ये मान्य करत आहेत. \n\nमोदींकडून राहुल गांधींचा असा पराभव पहिल्यांदाच झालेला नाही. 2014 साली त्यांच्या पक्षाला केवळ 44 जागा मिळाल्या होत्या. मात्र तेव्हा राहुल यांना पराभवासाठी पूर्णपणे जबाबदार ठरवलं नव्हतं, कारण तेव्हा ते पक्षाध्यक्षही नव्हते.\n\nपरंतु त्यानंतर अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसला पराभव सहन करावा लागला. राहुल वास्तवापासून खूप दूर आहेत, त्यांना काहीही माहिती नाही,\" अशी टीका त्यांच्यावर सतत झाली.\n\nसोशल मीडियावर त्यांना 'पप्पू' म्हटलं जाऊ लागलं आणि त्यांचे मीम्स बनवले गेले. ते एक विनोदी पात्र झाले होते.\n\nएका सामान्य कुटुंबातील नरेंद्र मोदी राहुल गांधीच्या घराण्यावरून त्यांना सतत लक्ष्य करत राहिले. आपल्या सभांमध्ये त्यांना 'नामदार' म्हणून संबोधित करू लागले. राहुल आपल्या कामगिरीवर नाही तर घराण्यामुळे या उच्च स्थानी पोहोचले आहेत, असं मोदी लोकांना सतत पटवून देत राहिले.\n\nनरेंद्र मोदी आणि अमित शाह\n\nकाँग्रेसचे कार्यकर्ते खासगी चर्चांमध्ये सांगताना म्हणतात, \"राहुल हे एक साधे व्यक्ती आहेत, त्यांच्यामध्ये प्रतिस्पर्ध्याचा मुकाबला करण्याची इच्छा नाही आणि चलाखी नाही.\"\n\nत्यामुळे याला राहुल यांना निरुपयोगी म्हणावं की गांधी ब्रँडला निरुपयोगी म्हणावं?\n\nभारतीय राजकारणात सतत प्रकाशझोतात राहिलेल्या नेहरू-गांधी या नावांची चमक आता फिकट झाली आहे. विशेषतः शहरी मतदार आणि तरुणांनी या नावाला नाकारलं आहे. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळातील कामाला आता काहीही अर्थ उरलेला नाही.\n\nते काँग्रेसला 2004-2014च्या शासनकाळावरून जोखतात. या काळात काँग्रेस नेतृत्वाखालील आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले.\n\nगुरुवारच्या निकालांवरून हे आरोप अजूनसुद्धा ताजे असल्याचं दिसलं आणि त्याच दृष्टीने ते अजून पाहात आहेत, हे सिद्ध झालं आहे. राहुल सामान्य मतदारांशी जोडून घेऊ शकले नाहीत.\n\nगांधींचा पुनर्जन्म\n\nपण काँग्रेसचे लोक राहुल गांधी किंवा त्याचंया नावाला पराभवासाठी जबाबदार धरत नाहीत. राहुल यांना अमित शाह यांच्यासारख्या सहकाऱ्याची गरज आहे, असा सल्ला त्यांच्या पक्षाचे एक कार्यकर्ते देतात.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना गुजरात आणि देशात भाजपाच्या विजयाची रणनीती बनवण्याचं श्रेय दिलं जातं. \n\nकाँग्रेस कार्यकर्ते उघडपणे राहुल यांना जबाबदार..."} {"inputs":"...ा 'कूल' व्यक्ती म्हणून ओळखलं जातं. पण गृहमंत्री अमित शाह यांना याठिकाणी खलनायक म्हणून पाहिलं जातं. संपूर्ण तामिळनाडूमध्ये हीच परिस्थिती आहे. \n\nआंध्र प्रदेश आणि तेलंगणा या तेलुगू राज्यांमध्येही राहुल गांधीबद्दलचं मत अशाच स्वरुपाचं आहे. \n\nहैदराबाद येथील उस्मानिया युनिव्हर्सिटीतील पत्रकारिता विषयाच्या माजी प्राध्यापक पद्मजा शॉ म्हणतात, \"उत्तर भारतातील मीडियामध्ये राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला जातो. पण इथं असं नाही. इथल्या सत्ताधारी प्रादेशिक पक्षांना कुणाचाही धोका नाही हे इंग्रजी माध्यमांना मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं. राहुल गांधी यांचा राजकीय अनुभव अजून कमी आहे. त्यांच्या नव्या राजकारणाला किती यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.\"\n\nराहुल गांधी हे आता राजकारणात परिपक्व झाले आहेत, असं शशि कुमार यांना वाटतं. ते म्हणतात, ही राहुल गांधी यांची स्वतःची शैली आहे. नवीन पीढी दिखाऊपणाच्या राजकारणाने प्रभावित होत नाही. हेच राहुल गांधी सांगत आहेत.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...ा 100 बॅटरीजनी टायगर हिलवर एकाचवेळी गोळे डागले. त्याआधी मिराज 2000 विमानांनी 'Pave-way laser-guided bomb(लेझरनी नेम धरून डागलेले 'पेव्ह-वे नावाचे बॉम्ब') डागत पाकिस्तानचे बंकर उद्ध्वस्त केले होते. \n\nत्यापूर्वी जगभरामध्ये कुठेही इतक्या उंचीवर अशाप्रकारच्या आयुधांचा वापर करण्यात आला नव्हता.\n\n90 अंशांची खडी चढण\n\nयाभागाची पाहणी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी पूर्वीकडील चढणीवरून जाण्याचा निर्णय घेतला. हा जवळपास 90 अंशांचा खडा चढ होता आणि त्यावर चढणं जवळपास अशक्यप्राय होतं.\n\nपण हा एकमेव मार्ग होता जिथून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्यातल्या आठ जणांना ठार केलं. दोन जण पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांनी वर जाऊन त्यांच्या साथीदारांना सांगितलं की खाली आम्ही फक्त सातजण आहोत.\"\n\nमृतदेहांवरही गोळीबार\n\nयोगेंद्र पुढे सांगतात, \"काही वेळातच 35 पाकिस्तान्यांनी आमच्यावर हल्ला करत आम्हाला चहुबाजूंनी घेरलं. माझे सर्व 6 सोबती मारले गेले. मी भारतीय आणि पाकिस्तानी सैनिकांच्या मृतदेहांमध्ये पडलो होतो. पाकिस्तान्यांना सगळ्या भारतीयांना ठार मारायचं होतं म्हणून ते मृतदेहांवरही गोळ्या झाडत होते.\"\n\n\"डोळे मिटून मी मृत्यूची वाट पाहू लागलो. माझे पाय, हात आणि इतर शरीरात जवळपास 15 गोळ्या घुसल्या होत्या, पण तरीही मी जिवंत होतो.\"\n\nयानंतर जे झालं ते अगदी एखाद्या चित्रपटातल्या दृश्यासारखं होतं.\n\nयोगेंद्र सांगतात, \"आमची सगळी हत्यारे पाकिस्तानी सैनिकांनी गोळा केली. पण माझ्या खिशात ठेवलेला ग्रेनेड त्यांना कळला नाही. माझी सगळी ताकद पणाला लावत मी ग्रेनेड खिशातून काढला, त्याची पिन काढली आणि तो पुढे जाणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवर भिरकावला. तो ग्रेनेड एका पाकिस्तानी सैनिकाच्या हेल्मेटवर पडला आणि त्याच्या चिंधड्या उडाल्या. एका पाकिस्तानी सैनिकाच्या मृतदेहाजवळ पडलेली रायफलही मी उचलली होती. मी केलेल्या फायरिंगमध्ये पाच पाकिस्तानी सैनिक मारले गेले.\"\n\nओढ्यामध्ये उडी\n\nतेव्हाच पाकिस्तानी वायरलेसचा संवाद योगेंद्र सिंह यांच्या कानावर पडला. ते सांगत होते की इथून माघार घ्या आणि 500 मीटर खाली असणाऱ्या भारताच्या MMG बेसवर हल्ला करा. \n\nतोपर्यंत योगेंद्र यांचं खूप रक्त वाहिलं होतं आणि शुद्धीत राहणं त्यांना कठीण जात होतं. तिथूनच जवळ एक ओढा वाहत होता. त्याच अवस्थेत त्यांनी या ओढ्यात उडी मारली. पाच मिनिटांमध्ये हे वाहत 400 मीटर खाली आले. \n\nयोगेंद्र सिंह यादव कुटुंबीयांसोबत\n\nतिथे भारतीय सैनिकांनी त्यांना ओढून बाहेर काढलं. तोपर्यंत इतका रक्तस्राव झालेला होता की त्यांना समोरचं दिसतही नव्हतं. पण जेव्हा त्याचे सीओ खुशहाल सिंह चौहान यांनी त्यांना विचारलं, \"तू मला ओळखलंस का?\" तेव्हा यादव यांनी थरथरत्या आवाजात उत्तर दिलं, \"मी तुमचा आवाज ओळखला. जय हिंद साहेब!\"\n\nयोगेंद्र यांनी खुशहाल सिंह चौहान यांना सांगितलं की पाकिस्तान्यांनी टायगर हिल सोडला असून ते आता आपल्या MMG बेसवर हल्ला करण्यासाठी येत आहेत. यानंतर योगेंद्र सिंह यादव बेशुद्ध झाले.\n\nकाही वेळानंतर जेव्हा पाकिस्तानी सैनिकांनी तिथे हल्ला केला तेव्हा..."} {"inputs":"...ा 600च्या आसपास आहे.\n\nया गावातल्या दोन-तीन घरांमध्ये गॅस आहे. बाकी सर्व महिला चुलीवरच स्वयंपाक करतात.\n\nगॅसची योजना का नाकारली असा प्रश्न मी अनेक महिलांना विचारला, त्याच्याकडून त्यावेळी एकाच प्रकारची उत्तरं आली.\n\nत्यापैकी प्रतिक्षा पवार सांगतात, \"गॅस घेतला तर आमचं रेशनवरचं रॉकेल बंद होईल. इथं पावसाळ्यात 3-3 दिवस लाईट नसतात, तेव्हा रॉकेलचाच दिवा लावावा लागतो. मग ते रॉकेल कुठून आणायचं? योजना द्यायला आले होते, पण आम्हीच त्यांना नको सांगितलं.\"\n\nत्या पुढे बोलताना इतर सर्व महिलांना वाटते ती भीतीसुद्धा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं समाज म्हणून उपद्रव मूल्य कमी आहे, त्यांच्याकडे प्रबळ नेता नाही, त्यामुळे हा समाज मागे पडला आहे. गैरआदिवासी समाजातल्या लोकांनी त्यांची स्थिती सुधारण्यासाठी काम करणं गरजेचं आहे.\"\n\n\"या आदिवासींची स्थिती तुम्ही पाहून आलात ना, तुम्हाला खरोखर वाटतं का की भारताला स्वातंत्र्य मिळालं म्हणून,\" डॉ. परहर यांनी माहिती देतादेता सवाल उपस्थित केला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा अलिकडेच प्रकाशित झालेलं संशोधन म्हणजे तीन गोष्टी परिणाम कसा करतात ते सांगतं - यात तुमच्या 'एक्स'विषयी वाईट गोष्टींचा विचार करा, तुमचे त्या व्यक्तीवर किती उपकार आहेत त्याचा विचार करा आणि तुमच्या आधीच्या पार्टनरबरोबरच्या भावनांचा स्वीकार करा, याशिवाय तुम्हाला तुमच्या 'एक्स'चा काहीही संबंध नसलेल्या चांगल्या गोष्टींमध्ये अडकवून घेणं पण गरजेचं आहे. \n\nआता परफेक्ट कुणीच नसतं ना, ज्यांना हे करून पाहायचंय त्यांच्या पूर्वीच्या पार्टनरविषयीच्या भावनिक प्रतिक्रिया देण्यास भाग पाडते, शिवाय या तीनही गोष्टी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यकॉलॉजीचा वापर करायला सांगतात. \n\nएका लाइफ कोचचा 'हाऊ टू गेट ओव्हर' या व्हिडिओतून तुम्ही तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीला भेटलाच नसतात तर वगैरे सांगतात, पण यातील प्रत्येक गोष्ट तुम्हाला पटणारी नसतेच. \n\nमग तुम्ही स्वतःलाच विचारा, `तुमच्या पुढच्या पार्टनरमध्ये यासारखे गुण मिळणं शक्य आहे का?'\n\nमला माझ्या 'एक्स'मधलं काय आवडायचं? तो अतिशय प्रेमळ होता. जगात अन्य प्रेमळ लोकं असतील ना? अर्थात असतील. \n\nया विचारानं मला माझ्या नातेसंबंधांची तीव्रता कमी करणं जमायला लागलं. \n\nप्रेमभंगाच्या सुरुवातीस हे इतकं सोपं नव्हतं, पुराखालून बरंच पाणी वाहिलेलं होतं, सुरुवात वाईटच होती, लोकं दुःख व्यक्त करायचे आणि मलाही पुन्हा पुन्हा दुःख व्हायचं. \n\nपण हळूहळू वेळ जात होता, माझा 'एक्स' प्रियकर अगदीच परफेक्ट नव्हता, त्याच्यासारखी आकर्षकता मला इतरामध्ये शोधता येत होती, हे इतकंही खूप झालं की. \n\nहे रिपोर्ट एकत्र केल्यावर एक योजना आखता येते : तुम्हाला जे वाटतंय ते स्वीकारा, स्वतःला वाईट वागण्याची मुभा द्या, आपल्या कुटुंबीयांशी आणि मित्र-मैत्रिणींशी बोला आणि गरज पडलीच तर सरळ समुपदेशकाकडे जा. \n\nतुम्ही एखादी दैनंदिनी लिहू शकता, सोशल मीडिया टाळा, त्रास होईल अशा कुठल्याही गोष्टी डिलीट करा, तुमचं लक्ष दुसरीकडे गुंतवा, घाईत निर्णय घेऊ नका, तुमच्या एक्सबरोबर काही संपर्क ठेवू नका, अगदी खासगीतही त्याचा विचार करू नका. त्याच्या चांगल्या बाजूंचा विचार करा आणि स्वतःला समजवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीत पण मिळू शकतात. \n\nअर्थात, वेळ हे जखमेवरचं उत्तम औषध आहे. \n\nप्रेमभंगातून बाहेर पडण्याची ही प्रक्रिया कितीकाळ चालू शकते?\n\nतुम्ही प्रेमभंगाचं गाणं गात राहिलात तर यातून बाहेर पडणं अवघड असतं. एका अभ्यासात साधारण तीन महिने (साधारणपणे 11 आठवडे) एका व्यक्तीला प्रेमभंगातून बाहेर पडायला लागतात असं म्हटलं आहे. \n\nमला तर वाटतं, प्रेमभंग काही विज्ञान नाही.\n\nमला यातून बाहेर पडायचंय हे ठरवायलाच मला सहा महिने लागले. त्या वेळेस तर मी अगदीच तयार नव्हते. \n\nजेव्हा मी अर्थपूर्ण कनेक्शनच्या समर्थतेवर विश्वास ठेवायला लागले, त्याक्षणापासून मला माझ्या एक्सची अजिबात आठवण येईनाशी झाली. \n\nमाझी वैयक्तिक गोष्ट म्हणजे - प्रेमभंगातून बाहेर येणं ही विरोधाभास असणारी गोष्ट होती, कारण प्रेम ही माझ्यासाठी सगळ्यात सुलभ भावना होती. \n\nयातली एक गंमत माहिती आहे का? तुम्ही स्वतःला प्रेमायोग्य..."} {"inputs":"...ा असं वाटतं की सभागृहातील सदस्यांनी पुन्हा निवडून यावं. त्याने आनंद होईल. स्पीकर महोदया तर नक्की जिंकून येतील. माझ्या तसंच सभागृहातील सदस्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत. आवश्यकता असेल तर आम्ही आमचा उमेदवार तुमच्यावतीने उभा करू. \n\nतुम्ही सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचा विचार मांडलात. त्यानुसार तुमचं आचरणही होतं. त्यासाठी तुम्हाला विशेष शुभेच्छा. याबरोबरंच पंतप्रधानजी, सोनियाजी तसंच तुमच्या सगळ्या सहकाऱ्यांना मन:पूर्वक शुभेच्छा. विरोधी पक्ष सदस्यांनाही मनापासून शुभेच्छा. सगळ्यांना चांगलं आयुआ... उर्वरित लेख लिहा:","targets":"निरोप घेत आहोत त्याच भावनेसह आपण परत येऊ शकू आणि सद्भावना व सौहार्दासह 16 वी लोकसभा चालवू. याच शुभेच्छा देऊन मी माझं भाषण समाप्त करते.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा असहाय्य प्रयत्न आहे. शरद पवारांबद्दल बोलण्याची लायकी आहे का त्यांची. जो माणूस कालपर्यंत मोदींना शिव्या देत होता, त्यांच्याकडूनच उमेदवारी घेतो. भाजपात जाऊन बहुजनांच्या गोष्टी आम्हाला शिकवताय. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या माणसाला शरद पवारांनी इथपर्यंत आणलं आहे,\" असं जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सांगितलं. \n\n\"असे अनेक गोपीचंद महाराष्ट्रात झाले आहेत. पवारांच्या उंचीलाही ते स्पर्श करू शकत नाहीत. शरद पवारांवर बोलताना जी भाषा वापरली आहे त्याचा मी तीव्र निषेध करतो. त्यांना गंभीर पर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्य बहुजन समाजाच्या उद्धारासाठी खर्च केलं त्या आदरणीय साहेबांवर टीका करून तुम्ही सर्व बहुजनांच्या बातम्या दुखावल्या आहेत. पडळकर तुमचं जितकं वय नाही, तितकी पवार साहेबांची कारकीर्द आहे.\"\n\nसूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न-धनयंज मुंडे \n\n\"राजकारणात नेम-फेम मिळवायचे असले की साहेबांवर टीका करायची हे समजून अनेकजण उचलली जीभ लावली टाळ्याला या उचापती करतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न न करता डिपॉझिट, अस्तित्व टिकून राहील, देवांच्या खोट्या शपथा घ्याव्या लागणार नाही, हे पाहावे. बिरोबा यांना सुबुद्धी देवो,\" असं ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केलं आहे. \n\nते पुढे म्हणतात, 'मंडल आयोग, नामविस्तार, बहुजनांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवून पवार साहेबांनी आम्ही बहुजनांच्या आयुष्याचं सोनं केलं हे महाराष्ट्राला वेगळं सांगायची गरज नाही. पण भाजपने दिलेल्या आमदारकीची परतफेड करण्यासाठी यांना वायफळ गोष्टी कराव्या लागतात याचं वाईट वाटतं'. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा अस्लखितपणे बोलणारा भाऊ हाजी अशरफ दुबईमध्ये रहायचा. त्यांचा जावई - गुलाम सरवर नेहमी दिल्लीला जाऊन सोनं तस्करी करणाऱ्या हरबन्स लाल यांना भेटायचा. \n\n1963मध्ये 'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या बातमीमुळे सेठ आबिद यांचं नाव पहिलांदा भारतीय माध्यमांमध्ये झळकलं. पाकिस्तानच्या गोल्ड किंगचे भारतामध्ये संबंध असून त्यांच्या लहान बहिणीच्या पतीला दिल्लीमध्ये सोन्याच्या 44 विटांसह अटक करण्यात आल्याची बातमी 'टाईम्स ऑफ इंडिया'ने छापली. \n\nब्रिटीश एअरवेजमध्ये काम करणाऱ्या चार्ल्स मेलॉनीना ब्रिटनमधला सेठ आबिदचा 'फॅस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा दिला - 'पाकिस्तानाच्या इतिहासातील स्मगलिंगचं सर्वात मोठं प्रकरण' आणि 'पाकिस्तानचा गोल्ड किंग.'\n\nजागतिक पातळीवरील तस्करी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप सेठ आबिद यांच्यावर लावण्यात आला. \n\n'सेठ आबिद आंतरराष्ट्रीय तस्करी प्रकरणांची' चौकशी करण्यासाठी पंतप्रधान भुट्टो यांनी एका विशेष लवादाची स्थापना केली. या लवादासमोर अनेक साक्षीदारांचे जबाब नोंदवले, पण अनेकवेळा नोटीसा देऊनही सेठ आबिद हजर झाले नाहीत. \n\nसेठ यांच्या अटकेचा मुद्दा हा पाकिस्तानातल्या वर्तमानपत्रांमधल्या चर्चेचा विषय तर झालाच पण भुट्टो सरकारसाठी ही केस म्हणजे 'स्टेट रिट' (State Writ)चं उदाहरण बनली. \n\nपाकिस्तानात 'मोस्ट वाँटेड'\n\nया 'मोस्ट वाँटेड' व्यक्तीला शोधून काढण्यासाठी पाकिस्तानच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं. यासाठी पाकिस्तानी लष्कर, पोलीस, रेंजर्स आणि नौसेनेच्या अधिकाऱ्यांची छापा पथकं तयार करण्यात आली होती. \n\nकराचीतल्या सेठ आबिद यांच्या घरावरही छापा टाकण्यात आला. तिथून मोठ्या प्रमाणात परदेशी चलन आणि सोन्याच्या विटा हस्तगत करण्यात आल्या. सेठ आबिद उत्तर नाजिमाबादमधल्या त्यांच्या प्रेमिकेला भेटण्यासाठी येणार असल्याचं 1977मध्ये कराची कोस्ट गार्डला समजल्यानंतर तिथेही छापा टाकण्यात आला पण त्याआधीच सेठ आबिद तिथून फरार झाले होते. \n\nनंतर सप्टेंबर 1977मध्ये सेठ आबिद यांनी 'स्वेच्छेने' झिया उल् हक यांच्या लष्करी सरकारसमोर आत्मसमर्पण केलं आणि जप्त करण्यात आलेली आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी चर्चा केली. \n\nजिना पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल सेंटर हॉस्पिटल (JPMC) ची उभारणी आणि अब्बासी शहीद हॉस्पिटलचा बर्न वॉर्ड यासाठी शेठ आबिद यांनी लेफ्टनंट जनरल जहांनजेब अरबाब यांच्याकडे 1 लाख 51 हजार रुपयांची देणगी दिल्याचं त्यावर्षीच्या डिसेंबरमध्ये लष्करी सरकारने माध्यमांना सांगितलं. \n\nयानंतर सेठ यांची गणना व्यावसायिक गुन्हेगार म्हणून न होता समाज आणि देशाच्या भल्यासाठी मोठ्या मनाने देणगी देणारे पक्के 'देशभक्त' म्हणून होऊ लागली. \n\nपाकिस्तानातल्या अणुकार्यक्रमाशीही त्यांचं नाव जोडलं गेल्यानंतर त्यांची ही लोकप्रियता आणखीनच वाढली. \n\n1985-86मध्ये पाकिस्तानच्या संसदेत 'सेठ आबिद इंटरनॅशनल स्मगलिंग केस'वर चर्चा झाली आणि यानंतर चौधरी निसार अली यांच्या अध्यक्षतेखालच्या नॅशनल असेंब्लीच्या विशेष समितीने - SCNAने या केसची जबाबदारी घेतली. \n\n1958मध्ये कराची..."} {"inputs":"...ा आमच्या बाळाला सुरक्षा मिळणार का यासंदर्भात निर्णय झाला. त्याला उपाधी मिळणार नाही हेही स्पष्ट करण्यात आलं. मात्र त्यावेळी जी कुजबूज मी ऐकली त्याने मला धक्का बसला. बाळाचा रंग काळा असेल का यासंदर्भात लोक बसत असत. हे कोण बोललं हे मी सांगणार नाही. मी नाव सांगितलं तर त्यांची प्रतिमा मलिन होईल. हॅरीने मला ही गोष्ट सांगितली कारण लोक त्याच्याशी यासंदर्भात बोलत असत. \n\n6. 'मला जगायचं नव्हतं'\n\nमला तिथे राहायचं नव्हतं. मला जगावंसं वाटत नव्हतं. हॅरीला हे सांगताना मला खजील झाल्यासारखं वाटत होतं. कारण त्याने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं होतं. मात्र तीन वर्षात राजघराण्यातल्या कोणीही यावर काहीही बोललं नाही.\n\nराजघराण्याची अजून प्रतिक्रिया नाही\n\nया मुलाखतीनंतर राजघराण्यानं त्यांचं म्हणणं अजून मांडलेलं नाही. ते मांडल्यावर आम्ही इथे अपडेट करू.\n\nपण राणी एलिझाबेथ यांचे माजी माध्यम सचिव चाल्स अँन्सन यांनी बीबीसीला सांगितलं की राजघराण्यात वंशद्वेषाचा लवलेशही नाहीये. \n\nराजघराण्याच्या चरित्रकार पेनी जुनोर यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की \"त्यांना खासगी आयुष्य जगायचं होतं म्हणून ते तिकडे गेले. पण जाहीर मुलाखत देऊन खासगी आयुष्य कसं जगता येईल हे मला कळत नाही. ते शांत बसून शांतपणे जगू शकले असते. या मुलाखतीमुळे ब्रिटिश राजघराण्यातल्या प्रत्येकाचं नुकसान झालं आहे.\"पण प्रिन्स हॅरी यांनी आपली आजी राणी एलिझाबेथ यांच्याविषयी आजही आदर आणि प्रेम वाटत असल्याचं सांगितलं. पण वडील प्रिन्स चार्ल्स यांच्या वागण्यामुळे मी नाराज असल्याचं ते म्हणाले. याआधी हॅरी यांची आई प्रिन्सेस डायना यांनाही काहीशा अशाच परिस्थितीतून जावं लागलं होतं. पुढे त्यांचा घटस्फोट झाला आणि नंतर अपघातात निधन झालं. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून आपण बाहेर पडलो, असं हॅरी म्हणाले. ब्रिटनमध्ये 21व्या शतकातही राजेशाही कशी, असा प्रश्न विचारणाऱ्यांना या मुलाखतीमुळे बळ मिळालं आहे. रिपब्लिक नावाच्या राजेशाहीविरोधी समूहाने म्हटलं आहे - \"ब्रिटनच्या भल्यासाठी आणि राजघराण्यातल्या तरुणांच्या भल्यासाठी ही सडकी राजेशाहीची संस्था जाणं गरजेचं आहे.\"\n\n36 वर्षीय हॅरी हे इंग्लंडच्या राणींचे नातू असून, राजघराण्याचे सहावे वारसदार आहेत. \n\nत्यांच्या आई प्रिन्सेस डायना, यांचा मृत्यू हॅरी 12 वर्षांचे असताना झाला. इतक्या लहान वयात मातृछत्र गमावणं हा हॅरी यांच्यासाठी खूपच मोठा धक्का होता. गेल्या 20 वर्षात या गोष्टीचा माझ्या वैयक्तिक आयुष्यावर मोठा परिणाम झाला असं हॅरी म्हणाले होते. \n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन एंगेजमेंटनंतर पहिल्यांदाच जगासमोर\n\nहॅरी यांनी 10 वर्ष लष्करात काम केलं. ते अफगाणिस्तानमध्येही दोनदा कार्यरत होते. 2015मध्ये लष्करातून बाजूला झाल्यानंतर त्यांनी चॅरिटी सेवेवर भर दिला आहे. \n\n2016मध्ये त्यांची मेगन मर्कल यांच्याशी भेट झाली. दोन वर्षांनंतर हॅरी आणि मेगन मर्कल यांचं लग्न झालं. या दांपत्याला आर्ची नावाचा मुलगा आहे. \n\nगेल्या वर्षी, हॅरी आणि मेगन यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. राजघराण्याचे वरिष्ठ सदस्य या..."} {"inputs":"...ा आहे. \n\n4. डीएसके यांच्यावरील धड्याचे करायचे काय? \n\nपुणे विद्यापिठाच्या वाणिज्य शाखेच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमातील यशोगाथा या पुस्तकातील 'वास्तू उद्योगातील अग्रणी डी.एस. कुलकर्णी' हे प्रकरण विद्यार्थ्यांना शिकवायचं की नाही असं संभ्रमाचं वातावरण प्राध्यापकांमध्ये आहे. 'लोकसत्ता'नं यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अभ्यासक्रमात या प्रकरणाचा समावेश आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 2013 मध्ये प्रकाशित झाली आहे. ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वोच्च असेल असंही खंडपीठानं स्पष्ट केलं. केजरीवाल सरकारच्या वतीनं पी. चिदंबरम, गोपाळ सुब्रमण्यम आणि इंदिरा जयसिंह यांनी युक्तिवाद केला. \n\nनिकालानंतर केजरीवाल यांनी सायंकाळी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार दिल्ली सरकारच्या सर्व अधिकाऱ्यांना काम करण्याचे आदेश दिले. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा उघडा पडेल. शिवाय, या उपक्रमामुळे राज्यातील भूजल पातळीही वाढणार नाही. जलसंधारण कार्यक्रमात पाणी दिसण्याला जादा महत्त्व देऊन पाणी मुरण्याकडे दुर्लक्ष होतं, असल्याची खंत पुरंदरे यांनी व्यक्त केली.\n\n\"महाराष्ट्रातील बहुतेक भाग हा बसाल्ट खडकाचा बनला आहे. या खडकामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. त्यामुळे सर्वसामान्यापणे महाराष्ट्रात भूगर्भातील पाणीसाठा कमी असतो,\" असंही त्यांनी सांगितलं. \n\nअर्थतज्‍ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांच्या पुढाकाराने या योजनेच्या त्रूटीविषयी मुंबई उच्च न्यायलयात जनहित... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी दिली. \n\nया योजनेत पाणलोट क्षेत्राच्या कामांवर भर देण्यात येत आहे. एकूण कामे शास्त्रशुद्ध केली जात आहेत, असा त्यांनी दावा केला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा एका अभ्यासात आढळलं आहे.\n\n5. पुरुषांसाठी विशेष उपयोगी\n\nउंटाची काळजी कशी घ्यायची?\n\nबाळाची काळजी घेणं, त्याचं संगोपन ही केवळ स्त्रीची जबाबदारी असल्याचा समज आहे. मात्र घरातील, शेतातील किंवा व्यावसायिक कामासाठीच्या प्राण्यांची काळजी ही बरेचदा पुरूषच घेतात. त्यामुळे त्यांना एकप्रकारे पालकत्वाचा आनंद मिळतो. \n\n6. कुत्र्यांना आजाराचा वास येतो\n\nतुमचा पेट अनेकदा तुम्हाला एकटेपणा घालवण्यात मदत करतो\n\nकुत्र्यांची घ्राणेंद्रीय क्षमता मानवापेक्षा दहा हजार पट अधिक असते. म्हणजेच जे वास आपल्याला येत नाहीत, असे अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्फूर्तपणे बोलतात, असं कुणीही सांगेल. \n\nतसंच शेतकरी किंवा व्यावसायिक उपयोगासाठीच्या प्राण्यांचे मालक आपल्या प्राण्याच्या आरोग्यासाठी नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहतात. \n\n9. शब्दांशिवाय संवाद\n\nप्राण्यांशी मैत्री राहिली की आणखी मित्र बनवता येतात\n\nप्राण्यांना बोलता येत नाही. मात्र तरीही ते संवाद साधतात. फक्त आपल्याला त्यांचे संकेत आणि देहबोली समजायला हवी. एकदा का आपल्याला हे जमलं की मग माणसांशीही नेमका संवाद साधण्यास मदत होईल.\n\nशब्देविण संवादाचं हे कौशल्य आपल्याला वाटतं त्याहून खूप जास्त उपयोगाचं आहे. शब्दांशिवायच्या संवादाचे तज्ज्ञ डॉ. अलबर्ट मेहराबियन सांगतात की, \"आपण रोज 60% ते 90% संवाद न बोलता साधत असतो.\" म्हणजे विचार करा, हे संवाद कौशल्य तुम्ही आत्मसात करू शकलात तर तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात याचा किती उपयोग होऊ शकतो.  \n\n10. प्राण्यांबद्दल संवेदनशील रहा\n\nप्राण्यामुळे निसर्गाशी तुम्ही एक संवेदनशील नातं जपू शकता.\n\nशेवटी काय तर प्राणी आपल्यासाठी काय करू शकतात यापेक्षा आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो, हे जास्त महत्त्वाचं. एखादा प्राणी विकत घ्यायचा तुमचा विचार असेल तर तुम्ही त्याला उत्तम आयुष्य जगण्याची दुसरी संधी देत आहात. \n\nशेतीतील किंवा व्यावसायिक वापरातील प्राण्यांबद्दल आपल्या मनात आदर असेल तर त्यांची देखभाल उत्तम प्रकारे होते. शिवाय त्यातून समाधानही मिळतं.\n\nजंगली प्राण्यांचं म्हणाल तर पर्यावरणाची काळजी घेणं हाच त्यांच्या सुरक्षेसाठीचा सर्वात योग्य मार्ग आहे. \n\nआपल्या या प्रयत्नातून हे जग अधिक सुंदर होईल, यात शंका नाही. \n\nहेही पाहिलंत का?\n\nहे नक्की वाचा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा एनएससीआय डोम कोव्हिड सेटंरमध्ये आरोग्यसेवा देणाऱ्या वरिष्ठ लॅप्रोस्कोपिक गायनेकोलॉजिस्ट डॉ. नीता वर्टी सांगतात, \"स्तनपान करताना ड्रोपलेटमुळे किंवा इतर गोष्टींच्या संपर्कातून जन्मानंतर बाळाला कोरोनाची लागण होते. अशी प्रकरणं समोर आली आहेत. मात्र, गर्भाशयात बाळाला संसर्ग होणं खूप दुर्मिळ आहे. जगभरात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या केसेस आहेत. प्लॅसेंटामधून संसर्ग होत नाही असा समज होता. मात्र, गर्भाशयात इंन्फेक्शन होण्याची शक्यता आहे हे आता दिसून आलंय.\"\n\n\"ब्रेस्ट मिल्कमध्ये व्हायरस नसतो. त्यामुळे आई... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा कमी पाठिंबा होता. \n\nअर्थात ही झाली मे महिन्यातली गोष्ट. आता ऑक्टोबर महिन्यात या परिस्थितीत बदल होऊ शकतो, पण निवडणुकीला सामोरं जाताना भाजपची स्थिती जास्त मजबूत असेल एवढा मात्र याचा अर्थ नक्कीच होतो.\n\nदेश पादाक्रांत करण्याची घाई\n\nदुसरी बाब आघाड्यांच्या राजकारणाशी संबंधित आहे.\n\n२०१४ आणि २०१९ मध्ये एक फरक आहे. तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर अचानकपणे राज्यातील पक्षीय स्पर्धेची चौकट बदलली होती. दोन्ही आघाड्या मोडल्या आणि मुख्यतः चौरंगी लढती झाल्या. आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना यांची युती झाली आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासून उलगडत गेलं. शिवसेनेऐवजी छोट्या स्थानिक पक्षांच्या बरोबर जाऊन आपला कार्यभाग साधण्यावर भाजपचा भर राहिला आणि संकुचित राजकीय स्वार्थावर गुजराण करणार्‍या नव्या-जुन्या छोट्या पक्षांची त्याला साथ देखील मिळाली. \n\nपण विरोधी पक्ष म्हणून बसायला संकोच वाटून शिवसेनेने तडजोड पत्करली आणि आता अलीकडच्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाशी तह करून टाकला. आधी तडजोड, नंतर तह आणि अखेरीस मनसबदारी असा सेनेचा प्रवास चालू असल्याचं दिसतं. \n\nत्यांच्या आताच्या आघाडीतून जसा दोघांचाही फायदा होईल अशी शक्यता आहे तशीच या आघाडीत जोखीमसुद्धा आहे. लोकसभेच्या यशानंतर दोन्हीकडून मुख्यमंत्रिपदाची बाशिंगं बांधून दिवसागणिक दावे-प्रतिदावे चालले आहेत. \n\nते जरी आपण लटकं भांडण म्हणून सोडून द्यायचं ठरवलं तरी भाजपच्या दृष्टीनं त्यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणे आणि त्याचबरोबर शिवसेनेचे मर्यादित उमेदवारच निवडून येणे हे चित्र सर्वाधिक सोयीचं असेल तर शिवसेनेच्या दृष्टीने, भाजपचे गेल्या खेपेपेक्षा कमी आणि त्यांचे स्वतःचे मागच्या पेक्षा जास्त उमेदवार निवडून यायला हवेत! म्हणजे त्यांची अंतिम उद्दिष्टं एकमेकांच्या पेक्षा भिन्न असणार. \n\nवर ज्या सर्वेक्षणाचा उल्लेख केला त्यानुसार एक गमतीशीर बाब पुढे येते : कॉंग्रेस आणि भाजप या दोघांनाही मत देणार्‍या दर तीन मतदारांपैकी दोघे जण (म्हणजे ६५-६६ टक्के) पुन्हा त्याच पक्षाला मत देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या बाबतीत ही शक्यता ५० टक्के एवढीच आहे - म्हणजे त्यांच्या लोकसभेच्या मतदारांपैकी निम्मेच त्यांना विधानसभेत मत देऊ असे म्हणाले. \n\nपण शिवसेनेच्या बाबतीत हे प्रमाण सर्वात कमी आहे. शिवसेनेला लोकसभेसाठी मत देणार्‍या मतदारांपैकी फक्त चाळीस टक्के एवढेच मतदार विधानसभेसाठी त्याच पक्षाला मत देऊ असे म्हणाले! शिवसेनेचे तब्बल ३५ टक्के मतदार विधानसभेसाठी भाजपकडे जाणार असे म्हणाले आहेत. ही बाब त्या दोन पक्षांमधली 'तुझे नि माझे जमेना' या प्रकारच्या तणावपूर्ण संबंधांची चुणूक दाखवणारी आहे. \n\nयाचा अर्थ या निवडणुकीत भाजपशी युती करण्याच्या बाबतीत शिवसेनेची कोंडी झालेली दिसते. युती केली नाही तर नुकसान आणि युती केली तरी नुकसान अशी ही विचित्र कोंडी आहे. गेली पाच वर्षं धरसोड करीत राहून, सत्तेची सोयरीक तर हवी पण संसाराची बंधनं मात्र नकोत अशा तोर्‍यात राहून शिवसेनेनं ही कोंडी ओढवून घेतली आहे. \n\nराष्ट्रवादीच्या लोकसभेच्या मतदारांपैकी..."} {"inputs":"...ा करण्यात गुंतला आहे.\n\nवातावरण कोरडं असताना सौदीत पाणी येतं कुठून\n\nवर्ल्ड बँकेच्या रिपोर्टनुसार सौदी अरेबिया आताही आपल्या जीडीपीच्या दोन टक्के पैसा पाण्यावरच्या सबसिडीसाठी खर्च करतो. याच रिपोर्टच्या म्हणण्यानुसार 2050 पर्यंत मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकन देशांना आपल्या जीडीपीच्या 14 टक्के पैसा पाण्यावर खर्च करावा लागेल.\n\nमध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेत जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 6 टक्के लोक राहतात. मात्र तिथं दोन टक्क्यांपेक्षाही कमी पाणी आहे, ज्याचा पुन्हा वापर होऊ शकेल. हा प्रदेश जगातला सर्वात भय... उर्वरित लेख लिहा:","targets":"अरेबियासुद्धा याच देशांपैकी एक आहे. \n\nसौदी भूगर्भातील पाण्याचा भरपूर वापर करत आहे, मात्र पाऊस नसल्याने जमिनीत पुन्हा पाणी साठण्याचा दुसरा मार्ग नाहीए. \n\nपाणी संपलं तर पर्याय काय?\n\nसमुद्रातील पाण्यापासून मीठ वेगळं करणं हा एक उपाय आहे. या प्रक्रियेला डिससॅलिनेशन म्हणतात. जगभर हा उपाय प्रसिद्ध आहे. वर्ल्ड बँकेनुसार मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतील देशांमध्ये डिससॅलिनेशनची प्रक्रिया इतर जगाच्या तुलनेत अर्धी आहे. जगातल्या 150 देशांमध्ये समुद्रातील पाण्यातून मीठ वेगळं करुन त्याचा वापर केला जातो.\n\nइंटरनॅशनल डिससॅलिनेशन असोसिएशन (आयडीए) च्या अंदाजानुसार जगभऱातील 30 कोटी लोक डिससॅलिनेशन केल्यानंतर मिळणाऱ्या पाण्याचा रोजच्या वापरासाठी उपयोग करतात. अर्थात डिससॅलिनेशनची प्रक्रिया महाजटिल आहे. वीजेची निर्भरताही याच डिससॅलिनेशन प्लांटवर अवलंबून आहे.\n\nपाणी नसताना सौदीत शेती कशी करतात?\n\nयामुळे कार्बन उत्सर्जन होतं. यात जीवाश्म इंधनाचाही वापर होतो. वैज्ञानिकांच्या दाव्यानुसार यामुळे समुद्रातील जैवविविधतेवरही परिणाम होत आहे. \n\nआयडीएचे सरचिटणीस शैनोन मॅकार्थींच्या म्हणण्यानुसार \"खाडीच्या देशांमध्ये डिससॅलिनेशन प्रक्रियेमुळे पाणी घराघरात पोहोचवले जाते. काही देशांमध्ये यावरचं अवलंबित्व तब्बल 90 टक्क्यांवर पोहोचलं आहे.\"\n\nमॅकार्थी सांगतात \"या देशांसमोर डिससॅलिनेशनशिवाय कुठलाही पर्याय नाहीए. याप्रकारच्या अपारंपरिक पाण्यावर मोठा खर्चही होतो. अर्थात गरीब देशांना हे परवडणारं नाही. त्यामुळेच येमेन,लिबिया आणि वेस्ट बँक परिसरात लोक भूगर्भातील पाण्यावरच अवलंबून आहेत. \n\nतलमीज अहमद यांच्या म्हणण्यानुसार सौदी श्रीमंत आहे, पण अन्न आणि पाण्याबाबत पूर्णत: असुरक्षित आहे. \n\nते सांगतात \"खाण्यापिण्याचं सगळं साहित्य सौदी परदेशातून खरेदी करतो. तिथं खजूर सोडून कशाचंही उत्पादन होत नाही. भूगर्भातील पाण्यावर सौदी चालणार नाही, कारण ते जमिनीत शिल्लकच राहिलेले नाही.. गेल्या 50 वर्षापासून सौदी समुद्रातील पाण्यातून मीठ बाजूला काढून त्याचा वापर करत आहे. इथं दरवर्षाला नवे डिससॅलिनेशन प्लांट लावले जातात, आणि अपग्रेड केले जातात. आणि हे प्रचंड खर्चिक आहे. हे गरीब देशांच्या आवाक्याबाहेरचं आहे. येमेन एवढा खर्च करण्यासाठी सक्षम नाहीए. मला माहिती नाही, की भविष्यात डिससॅलिनेशन किती सुलभ होईल किंवा त्यात किती अडचणी येतील\"\n\nसौदीत झाड तोडणं गुन्हा आहे\n\nरॉयटर्स या..."} {"inputs":"...ा करायची नाही,\" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात झालेल्या कार्यकर्ता संमेलनात म्हटलं होतं. इतकंच नाही तर राज्यात युतीच्या 43 जागा येतील आणि 43वी जागा बारामतीची असेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.\n\nपवार घराण्यातील लोकांना लक्ष्य करणं हे मोदी-शाह यांच्या रणनीतीचा महत्त्वपूर्ण भाग आहे, असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना वाटतं. \"शरद पवार हे मोदी विरोधकांचं नेतृत्व करत आहेत. काँग्रेसने गेल्या पाच वर्षांत काहीच केलं नाही. त्यामुळे ते नामशेष झाले आहेत असा समज भाजपने करून घेतला आहे. त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं तर मोदींसाठी ही एक मोठी इनिंग ठरू शकते. जर जोड-तोड वालं सरकार आलं तर मोदींचा प्रभाव तितका राहणार नाही असं भाजपला वाटतं त्यामुळे ते जास्तीत जास्त ठिकाणी जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nकोण आहेत सुप्रिया सुळेंच्या विरुद्ध उभ्या असलेल्या कांचन कुल? \n\nमाजी आमदार सुभाष कुल यांची सून आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांची पत्नी कांचन कुल यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. कुल कुटुंबीयांचा दौंड, भोर, इंदापूर तालुक्यात प्रभाव आहे. \n\nभाजपच्या उमेदवार कांचन कुल\n\nकुल कुटुंबीय 1962 पासून राजकारणात आहे. कांचन कुल यांचे सासरे सुभाष कुल हे 1990 ते 2001 दरम्यान आमदार होते. त्यांच्या अकाली निधनानंतर कांचन कुल यांच्या सासू रंजना कुल या पोटनिवडणुकीत विजयी झाल्या. तर कांचन कुल यांचे पती राहुल कुल हे 2014 साली आमदार म्हणून निवडून आलेले आहेत.\n\nस्टार प्रचारक असूनही बारामतीबाहेर सुप्रिया सुळे का जात नाहीत? \n\nसुप्रिया सुळे या बारामतीतच अडकून पडल्या आहेत असंही म्हटलं जात आहे. सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक असून त्यांना त्यांच्या मतदारसंघाबाहेर कुणीही पाहिलं नाही, असं म्हटलं जात आहे. \n\nसुप्रिया सुळे यांनी हा आरोप फेटाळला आहे.\n\nबीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्या म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात आमचा फक्त एकच उमेदवार उभा होता आणि तिथे शरद पवार प्रचाराला गेले होते. निवडणूक असो वा नसो माझे राज्यात दौरे ठरलेले असतात आणि त्याप्रमाणे मी दौरे करत असते, असं त्या म्हणाल्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा कालखंडातही या मठामुळे सलोखा प्रस्थापित होऊ शकला. दुसऱ्या महायुद्धादरम्यान सोव्हियत सेनेने या मठात काम करणाऱ्या पुजाऱ्यांना मठ सोडण्यापूर्वी पवित्र गोष्टी त्यांच्याबरोबर नेण्याची अनुमती दिली होती,\" असं पुतिन आवर्जून सांगतात. \n\n\"साम्यवाद आणि ख्रिश्चन धर्मांत यांच्यात खूप साम्य आहे. बोल्शेव्हिक क्रांतीचे नेते व्लादिमीर लेनिन यांची तुलना ते ख्रिश्चन धर्मातल्या चर्चच्या पवित्र अवशेषांची करतात.\" \n\nपाचवा स्तंभ\n\nयाच विषयाशी निगडीत आणखी एक डॉक्युमेंटरी सरकारी टेलीव्हिजन चॅनेलवर दाखवण्यात आली. या डॉक्यु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्या प्रवक्तेपदी नियुक्ती होणं, हा निव्वळ योगायोग नक्कीच नाही. \n\nगेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे तसंच जीवनमान खालावल्यामुळे निर्माण झालेली असंतुष्टता असतानाही रशियाची जनता देशाच्या पुनर्उभारणीच्या भावनिक मुद्यावर एकवटली आहे. \n\nयाव्यतिरिक्त सरकारी सर्वेक्षणानुसार पुतिन पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून येतील, असं 80 टक्के नागरिकांना वाटतं. \n\nमात्र सरकारला अद्याप विजयाची खात्री नाही. निवडणुकीत पुतिन यांच्याविरोधात उभे असलेले अलेक्सी नेवलेन्यी यांना एका खटल्यात अपराधी ठरवून निवडणूक लढवण्यापासून रोखलं आहे. अनेकजणांनी हे प्रकरण म्हणजे राजकीय कुभांड असल्याचं म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा क्रमांकावर होता. युरोपियन युनियनमधल्या कोणत्याही देशापेक्षा हा देश आघाडीवर आहे. \n\nलसीकरण मोहीमेची परिणामकारक अंमलबजावणी हे सर्बियाच्या यशाचं गमक आहेच पण सोबतच लसीसाठी त्यांनी धोरणात्मकरित्या केलेले करारही यासाठी कारणीभूत आहेत. रशिया आणि चीन हे दोन्ही देश पूर्व युरोपात जम बसवण्यासाठी धडपडतायत. आणि रशियाची स्पुटनिक 5 लस आणि चीनची सायनोव्हॅक लस अशा दोन्ही लशी उपलब्ध असणाऱ्या मोजक्या देशांपैकी सर्बिया एक आहे. \n\nकागदोपत्री सर्बियन नागरिकांना फायझर, स्पुटनिक किंवा सायनोफार्म लस निवडण्याचा पर्याय दिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली होती. \n\nऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनकाने तयार केलेली लस जानेवारी महिन्यामध्ये भारत सरकारने स्वीकारली आणि आता सिरम इन्स्टिट्यूटमध्ये या लशीच्या 24 लाख डोसेसचं दररोज उत्पादन करण्यात येतंय. \n\nभारतामध्ये लस पुरवणाऱ्या दोन कंपन्यांपैकी ही एक कंपनी आहे. हीच कंपनी ब्राझिल, मोरक्को, बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिकेलाही लस पुरवठा करत आहे.\n\nअदर पूनावाला सांगतात, \"मला वाटलं होतं की उत्पादन तयार झालं की हा तणाव संपेल. पण सगळ्यांना खुश ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान आहे. मला वाटलं होतं की इतर अनेक उत्पादक पुरवठा करू शकतील. पण दुर्दैवाने आताच्या घडीला, 2021च्या किमान पहिल्या आणि कदाचित दुसऱ्या तिमाहीत तरी पुरवठ्यामध्ये फार मोठी वाढ झालेली पहायला मिळणार नाही.\"\n\nउत्पादनाचं प्रमाण एका रात्रीत वाढवता येणार नसल्याचं ते म्हणतात. \n\n\"या गोष्टींना वेळ लागतो. लोकांना वाटतं सिरम इन्स्टिट्यूटकडे जादूची छडी आहे. आम्ही जे काही करतो त्यात चांगले आहोत, पण आमच्याकडे कोणतीही जादूची छडी नाही.\"\n\nअदर पूनावालांनी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यातच उत्पादनासाठीची तयारी सुरू केली आणि ऑगस्टपासून या लशीसाठी आवश्यक काचेच्या कुपी आणि घटकांचा साठा करून ठेवायला सुरुवात केली. \n\nउत्पादनादरम्यान किती लस निर्माण होते याचा आकडा कमी जास्त होऊ शकतो किंवा उत्पादनाच्या अनेक टप्प्यांमध्ये गोष्टी बिघडूही शकतात. \n\n\"ही गोष्ट विज्ञानासोबतच सगळं काही जुळवून आणण्याच्या कलेचीही आहे,\" अगाथे डेमरैस सांगतात. \n\nज्या उत्पादक कंपन्या आता निर्मितीला सुरुवात करत आहेत, त्यांना प्रत्यक्ष लस उत्पादनासाठी अनेक महिने लागणार आहेत. शिवाय कोरोनाच्या नवीन प्रकारच्या विषाणूसाठी (व्हेरियंट) जर लशीच्या बूस्टर डोसची गरज लागली, तर त्यासाठीही हेच लागू होईल. \n\nभारताला लस पुरवठा करण्याला आपलं प्राधान्य असल्याचं पूनावाला सांगतात. यासोबतच कोव्हॅक्स योजनेद्वारे ही लस आफ्रिकेलाही पुरवण्यात येणार आहे. \n\nWHO, गावी (Gavi) ही लशीसाठीची योजना आणि CEPI - सेंटर फॉर एपिडेमिक प्रिपेअर्डनेस या सगळ्यांनी मिळून कोव्हॅक्स ही योजना आखली आहे. जगातल्या प्रत्येक देशामध्ये परवडणाऱ्या दरात लस पोहोचवणं हे याचं उद्दिष्टं आहे. \n\nज्या देशांना लस घेणं परवडणार नाही, त्यांना एका विशेष निधीच्या मार्फत ही लस पुरवण्यात येईल. उरलेले देश यासाठी पैसे देतील पण या योजनेद्वारे लस घेतल्याने त्यांना ती तुलनेने कमी दरात मिळेल...."} {"inputs":"...ा खान बरेलवी यांचा दर्गा आहे. त्यांना मानणाऱ्या समर्थकांसाठी हा दर्गा तीर्थक्षेत्राप्रमाणे आहे.\n\nदेवबंद आणि बरेलवी या दोन विचारपंथांमध्ये मोठा फरक नाही. काही गोष्टींमध्ये मात्र मतभिन्नता आहे.\n\nबरेलवी विचारपंथानुसार मोहम्मद पैगंबर सर्वज्ञानी आहेत. विश्वातल्या सगळ्या सगुणनिर्गुण गोष्टींची त्यांना कल्पना आहे. ते सर्वव्यापी आहेत आणि विश्वाच्या पसाऱ्यावर त्यांची दृष्टी आहे.\n\nसुफी इस्लाम\n\nदेवबंद विचारपंथाला हा विचार मान्य नाही. देवबंद विचारपंथानुसार अल्लानंतर नबी महत्वाचे आहेत. पण, नबी हे मानव आहेत अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"सतील त्यांचं पालन करावं.\n\nमात्र विवादास्पद प्रसंगी कुराण आणि हदीसचा शब्द अंतिम राहील. असं ते मानतात. \n\nपैगंबरांच्या काळात इस्लामचं जे स्वरुप होते त्याचा प्रचार व्हावा असं सल्फी समुदायाचं मत आहे. \n\nइब्ने तैमिया (1263-1328) आणि मोहम्मद बिन अब्दुल वहाब (1703-1792) यांनी या विचाराला पुष्टी दिली.\n\nअब्दुल वहाब यांच्यामुळेच या समुदायाला वहाबी नाव मिळाले. आखाती देशांमधील इस्लामिक विद्वान या समुदायानं मांडलेल्या संकल्पनांनी प्रभावित आहेत.\n\nया समुदायाचे वैशिष्ट्य म्हणजे धार्मिकदृष्ट्या ते अत्यंत कट्टर असतात आणि मूलतत्ववादाला पाठिंबा देतात.\n\nसौदी अरेबियाचं राजघराणं याच विचारांचं आहे. अल कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनही सल्फी विचारप्रवाहाचा समर्थक होता. \n\nसुन्नी बोहरा\n\nसुन्नी बोहरा मुस्लीम\n\nभारतातील गुजरात, महाराष्ट्र आणि पाकिस्तानातील सिंध प्रांतात व्यापारउदीम क्षेत्रात जे मुसलमान कार्यरत आहेत यापैकी अनेकजण बोहरा मुस्लिम असतात.\n\nबोहरा शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांमध्ये असतात. सुन्नी बोहरा हनफी इस्लामिक कायद्याचं पालन करतात.\n\nपण, सांस्कृतिकदृष्ट्या शिया पंथियांच्या चालीरीतींशी साधर्म्य असते. \n\nअहमदिया\n\nबर्लिनमधील अहमदीया मशिद\n\nहनफी इस्लामिक कायद्याचं पालन करणाऱ्या समुदायाला अहमदिया म्हटलं जातं. \n\nया समुदायाची स्थापना भारतातल्या पंजाबमधल्या कादियानमध्ये मिर्झा गुलाम अहमद यांनी केली होती. \n\nमिर्झा गुलाम अहमद, नबी यांचाच अवतार असल्याचं या समुदायाच्या अनुयायींचं म्हणणं आहे. \n\nमिर्झा यांनी नवा शरियतचा कायदा मांडला नाही. पैगंबरांनी सांगितलेल्या शरियतचंच हा समुदाय पालन करतो. \n\nपैगंबरांनंतर जगभरात अल्लानं दूत पाठवण्याची परंपरा बंद झाली यावर मुसलमानांच्या बहुतांशी संप्रदायांमध्ये एकमत आहे. \n\nपण, अहमदिया समुदायाच्या म्हणण्यानुसार मिर्झा यांना नबीचा दर्जा प्राप्त आहे. \n\nया मुद्यावरून मुसलमानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. मुसलमानांमधील एक मोठ्ठा वर्ग अहमदिया समुदायाला मुसलमान मानतच नाही. \n\nपण, तरीही भारत, पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये या समुदायाच्या अनुयायांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. \n\nपाकिस्तानात अधिकृतपणे अहमदिया समुदायाला इस्लाममधून वगळण्यात आलं आहे. \n\nशिया\n\nशिया मुस्लीम\n\nसुन्नी पंथियांच्या तुलनेत शिया पंथाचे आचारविचार, धर्मविषयक विचार भिन्न असतात.\n\nपैगंबरांनंतर दूत पाठवण्याऐवजी इमामांची नियुक्ती केली जावी या विचारांचे ते समर्थक..."} {"inputs":"...ा खान यांच्या कार्यालयातल्या एका सूत्राने आम्हाला पाकिस्तान भारतावर कधी हल्ला कारणार, याची तारीख खात्रीलायकरीत्या सांगितली होती.\" \n\nते म्हणाले, \"हा संदेश वायरलेसवरून सांकेतिक भाषेत आला होता. हा कोड वाचताना चुकून दोन दिवस आधीची तारीख वाचण्यात आली. त्यामुळे हवाई दलाला अलर्ट राहण्यास सांगण्यात आलं. दोन दिवस काहीच न झाल्याने हवाई दल प्रमुखांनी काव यांना सांगितलं की आम्ही हवाई दलाला इतके दिवस सतर्क नाही ठेऊ शकत. त्यावर काव यांनी हवाई दलाला आणखी काही दिवस वाट पाहण्यास सांगितलं.\" \n\nअखेर 3 डिसेंबरला पाक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना नाही म्हणू शकत नाही. जेव्हा कुणी नेता कारमध्ये चढतो किंवा उतरतो तेव्हा अतिरेक्यांना गोळी चालवण्याची संधी असते. अशा वेळी माझे दोन्ही हात रिकामे असले पाहिजेत. शिवाय त्यांच्या कारमध्ये आणखी एक व्यक्तीही असणं आवश्यक आहे.\"\n\nकाव यांनी इंदिरा गांधींना हे सांगितल्यानंतर त्यांनी हे समजून घेतलं. त्यांनंतर त्यांनी आपली पर्स आणि छत्री त्या व्यक्तीकडे देणं बंद केलं. पण भारतात आल्यानंतर त्यांनी ही सवय पुन्हा सुरू केली. \n\nकाव यांना उंची कपड्यांचा शौक होता. यादव सांगतात, \"निवृत्तीनंतर मी त्यांना नेहमी सूट आणि टायमध्येच पाहिलं आहे. कधीकधी ते खादीचा कुर्ताही वापरायचे. त्यांची शरीरिक ठेवण खेळाडूसारखी होती. त्यांच्याकडं एक घोडाही होता. ते म्हणायचे की त्यांचा निम्मा पगार घोड्यावरच खर्च होतो. ते त्यावेळचे 'बेस्ट ड्रेस्ड पर्सन' होते आणि त्यांच्याबद्दल अनेक अधिकाऱ्यांना असूयाही वाटायची.\"\n\nRAWसोबत काम केलेले आर. के. यादव यांनी मिशनR&AW हे पुस्तक लिहिलं आहे.\n\nरॉचे निवृत्त अतिरिक्त संचालक राणा बॅनर्जी यांनी बीबीसीला सांगितलं की, काव यांचं बनियन जाळीदार असायचं. हे बनियन कलकत्त्याच्या गोपाळ होजियरी या कंपनीत बनायचं. ही कंपनी नंतर बंद पडली, तरीही काव यांच्यासाठी ते बनियन बनवून पाठवायचे.\n\nराणा सांगतात, \"माझी नियुक्ती कलकत्त्यात झाली, तेव्हा मला एका अधिकाऱ्यानं सांगितलं की मला आणखी एक काम करावं लागणार. ते म्हणजे, काव यांना गोपाळ होजियरीमधून बनियन पाठवणं. मला काव यांचाच एकदा फोन आला आणि मी त्यांना सांगितलं की बनियन पाठवल्या आहेत. पण मी पाठवलेल्या बनियन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच मला त्या बनियनची रक्कम, म्हणजे 25 रुपये पोहोचले होते. ती इतके काटेकोर होते.\"\n\nजनता सरकारकडून चौकशी \n\n1977 मध्ये इंदिरा गांधी निवडणुका हरल्या आणि मोरारजी देसाई सत्तेत आले. मोरारजींना संशय होता आणीबाणीच्या काळात घडलेल्या मुस्कटदाबीत काव यांचाही हात होता. त्यांनी काव यांना तसं विचारूनही टाकलं. काव यांनी हे आरोप फेटाळले आणि हवी तर चौकशी करा, असं मोरारजींना सांगितलं.\n\nत्यानंतर एस. पी. सिंह समिती नेमण्यात आली, जिने आणीबाणीत काव यांची काही भूमिका नव्हती, असा अहवाल दिला. RAWचे अधिकारी काव यांच्या या दिलखुलास व्यक्तिमत्त्वाची आजही आठवण करतात.\n\nRAWचे पहिले संचालक रामेश्वरनाथ काव आणि इंदिरा गांधी यांचे प्रधान सचिव पी. एन धर\n\nअतिरिक्त सचिव पदावर काम केलेल्या ज्योती सिन्हा..."} {"inputs":"...ा खूप वय असलेला पेशंट आला आणि त्याच्या जगण्याची काही आशाच नसेल तर त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणावर उपचार केले जातात. यावेळी त्या पेशंटवर किती जण अवलंबून आहेत, उपचारानंतर घरी गेल्यावर त्या व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कुणी आहे की नाही या गोष्टींचाही विचार केला जातो, असं रॉयटर्सने स्थानिक डॉक्टरांच्या हवाल्याने म्हटलं आहे. \n\nलोंबार्डी या ठिकाणी 17 मार्चपर्यंत कोरोनाच्या रुग्णांची संख्या 1,135 इतकी होती. पण भागातील इंटेसिव्ह केअर बेडची संख्या 800 आहे. तेव्हा हा निर्णय घ्यावा लागत आहे की कुणावर उपचार केले... उर्वरित लेख लिहा:","targets":"िलेटर 50,000 रुपयांमध्ये मिळणार आहे. \n\nसध्या यावर काम सुरू आहे. आधी 10-15 व्हेंटिलेटर्स बनवून ते हॉस्पिटलला दिले जातील आणि त्यांच्याकडून फीडबॅक आल्यानंतर उत्पादनाचं काम सुरू होईल, असं नोक्का रोबोटिक्सचे सह-संस्थापक निखिल कुरेले सांगतात. \n\nया व्हेंटिलेटर्समध्ये इतर व्हेंटिलेटर सारखी फीचर्स नसतील पण कोरोनाच्या पेशंटवर उपचार होतील इतकी काळजी यात घेण्यात आल्याचं कुरेले सांगतात. ट्रायल्स झाल्यावर उत्पादनाला सुरुवात होईल असं त्यांनी सांगितलं. \n\nभारतीय अवकाश संशोधन संस्था (ISRO) ने सध्या रॉकेट निर्मितीचं काम बाजूला ठेवलं आहे. \n\nतिरुअनंतपूरम येथील विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. सोमनाथ यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितलं की ISRO सध्या व्हेंटिलेटर आणि सॅनिटायजर्स बनवून वितरीत करत आहे. \n\nमारुती-सुझुकी कंपनीने भारतात AgVa हेल्थकेअर सोबत करार केला आहे. त्यानुसार दर महिन्याला किमान 10,000 व्हेंटिलेटर्स तयार होऊ शकतात. \n\nAgVa हेल्थ केअर कंपनी व्हेंटिलेटर्स बनवते पण त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्याचा अनुभव नाही. मारुती-सुझुकी कंपनीला कार बनवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. दोन्ही कंपन्यांनी एकत्र मिळून काम केल्यास महिन्याला 10,000 व्हेंटिलेटर्सचं उत्पादन होऊ शकतं, असा विश्वास मारुतीचे चेअरमन आर. सी. भार्गव यांनी व्यक्त केला आहे. \n\nभारताचे आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी माहिती दिली आहे की BHEL आणि संरक्षण मंत्रालयाकडून जून महिना संपेपर्यंत 40,000 व्हेंटिलेटर्स बनवले जाणार आहेत. \n\nजगभरात तेजीत सुरू आहेत व्हेंटिलेटर्सचं उत्पादन \n\nफक्त भारतातच नाही तर जगभरात अनेक मोठ्या कंपन्या सध्या व्हेंटिलेटर्स बनवण्याच्या कामात गुंतल्या आहेत. \n\nब्रिटन सरकारने देशातील इंजिनिअरिंग फर्म्सला आवाहन केलं आहे की तुमचं काम तात्पुरतं बाजूला ठेऊन व्हेंटिलेटर्सच्या निर्मितीमध्ये सरकारला मदत करावी. \n\nजर्मनीमध्ये फियाट, मर्सडीज, निसान, जनरल मोटार्स या कंपन्यांनी मेडिकल इक्विपमेंट बनवण्याच्या कामात शक्य तितकी मदत करू, असं म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा गोष्टीची कबुली दिली, ते म्हणाले जनता काँग्रेस आघाडीच्या बाजूने होती पण आम्ही कमी पडलो. 25 ऑक्टोबरला एएनआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ही खंत बोलून दाखवली. आमची मुळात ताकद कमी होती. आम्ही पूर्ण शक्तिनिशी उतरलो पण त्याचा तितका फायदा झाला नाही, असं शरद पवार म्हणाले. \n\nआठ मंत्र्यांना घरचा रस्ता \n\nया निकालानंतर आम्ही समाधानी आहोत असं भाजपनं म्हटलं असलं तरी ते खरंच आनंदी आहेत का, हा प्रश्न आहे. सत्ताधारी पक्षातल्या आठ मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे, ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रिय झालं आणि त्यांना मतदान झालं. पण ज्याप्रमाणे ही निवडणूक भाजपनं एक पक्ष म्हणून लढली तशी निवडणूक काँग्रेसनं पक्ष म्हणून लढली नाही. अन्यथा वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालं असतं, असं हर्डीकर सांगतात. \n\nपक्षांतराला लोकांनी नापसंती दिली का? \n\nभाजपनं मोठ्या प्रमाणात बाहेरून नेते आणले होते. मधुकर पिचड आणि त्यांचा मुलगा वैभव पिचड, राधाकृष्ण विखे पाटील, राणा जगजीत सिंह, गोपीचंद पडळकर, नितेश राणे, गोपालदास अग्रवाल, हर्षवर्धन पाटील. \n\nयांपैकी वैभव पिचड, गोपीचंद पडळकर, हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला आहे. याचाच अर्थ असा की पक्षांतराचा सरसकट फायदा किंवा नुकसान भाजपला झालं नाही. स्थानिक समीकरणांनुसार या जागा आल्या आहेत. त्याच बरोबर बाहेरून आलेल्या उमेदवारांमुळे पक्षातल्या काही उमेदवारांना तिकीट देण्यात आलं नाही. त्यांपैकी 10-12 बंडखोर म्हणून उभे राहिले आणि निवडून आले. त्यांची संख्या ते पुन्हा पक्षात येतील, असंही देवेंद्र फडणवीस यांनी 24 तारखेला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे. \n\n2. शिवसेना \n\nज्याप्रमाणे भाजपला शिवसेनेच्या युतीचा फायदा झाला त्याच प्रमाणे शिवसेनेला देखील भाजपचा फायदा झाला असं म्हणावं लागेल. शिवसेनेनी 124 जागा लढवल्या आणि त्यांच्या 56 जागा निवडून आल्या. शिवसेनेला 90 लाख 49 हजार मतं पडली आहेत. \n\nत्यांच्या मतांची टक्केवारी ही 16.4 टक्के इतकी आहे. गेल्या विधानसभेत शिवसेना स्वबळावर लढली होती, तेव्हा 19 टक्के मतदान पडलं होतं. पण यावेळी युतीत लढल्यानंतर त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. \n\nशिवसेनेसाठी फायद्याच्या ठरलेल्या गोष्टी \n\nठाकरे कुटुंबातली तिसरी पिढी म्हणजेच आदित्य ठाकरे थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे शिवसैनिकांचा उत्साह वाढल्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवली आणि ते निवडूनही आले. \n\nशिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधीच धुसफूस सुरू होती. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिवसेनेनी भाजपवर टीका केली होती. दोन्ही पक्ष एकत्र आल्यावर देखील ही टीका थांबली नाही. इतकंच नाही तर निवडणुकीच्या वेळी पीकविमा, कर्जमाफी या गोष्टींचाही त्यांनी विरोध केला. \n\nआरे कॉलनीमध्ये MMRCने जी वृक्षतोड सुरू केली होती. त्याचा आदित्य ठाकरेंनी विरोध केला होता. विरोधकांची जागा घेण्याचाच शिवसेनेनी प्रयत्न केल्याचं गेल्या चार-पाच वर्षांत दिसलं..."} {"inputs":"...ा घरातले लोक अनेक वर्षांपासून पंचायतीत आहेत. पण हे प्रकार कधीच झाले नाहीत. महेश यांची तक्रार आम्ही पुढे गटविकास अधिकाऱ्यांकडे करणार आहोत.\" \n\nगावातल्या निवडणुकीच्या निकालाच्या शक्यतांबद्दल ते सांगतात, \"आमच्या गावात जिग्नेश यांचा काहीच प्रभाव नाही. इथले दलित आम्ही सांगू त्यांनाच मत देऊ. तसंही आम्ही मत काँग्रेस आणि भाजपाला बघून नाही तर स्थानिक उमेदवाराला बघून देतो.\"\n\n'त्यांना दलित सरपंच नको होता!'\n\nअहमदाबादकडे येताना मेहसाणा जिल्ह्यातील हेडवा हनुमंत ग्रामपंचायतीत आमची भेट सरपंच संजय परमार यांच्या क... उर्वरित लेख लिहा:","targets":"त मला कधीही दलित असल्याचं जाणवलं नाही. पण पंचायतीत आल्यावर मला दलित असल्याची जाणीव झाली. पंचायत समितीत काम करताना मला कायम माझ्या जातीची जाणीव व्हायची,\" त्यांनी सांगितलं.\n\n'जिग्नेश यांनी वेगळा पक्ष काढावा'\n\nया गुजरात निवडणुकीत नव्याने उदयाला आलेल्या जिग्नेश मेवाणीच्या रुपात वर आलेल्या दलित लहरीच्या प्रभावाबद्दल बोलताना संजय जास्त आशावादी नाहीत.\n\n\"जिग्नेशच्या आंदोलनात माझ्यासारख्या अनेक लोकांना धैर्य मिळालं आहे. पण या आंदोलनामुळे राजकीय यश मिळेल का? मी शंकाच आहे.\"\n\n\"पण मला जिग्नेश यांना सांगायचं आहे, की काँग्रेस असो वा भाजपा, कोणत्याच पक्षाला साथ देऊ नये. आणि गुजरातमधील दलितांची वेगळी राजकीय ओळख निर्माण करावी,\" संजय सांगतात. \n\nभाजपाच्या बाजूनंही कौल\n\nमेहसाणा जिल्ह्यात आकाबा गावातील दलित सरपंच मनुभाई परमार बऱ्याच काळापासून भाजपा कार्यकर्ते म्हणून सक्रिय आहेत. \n\nपण गुजरात निवडणुकांबाबत त्यांचं मत महेश आणि संजय यांच्या मतांशी जुळत आहे.\n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी राज्याच्या निवडणुकीत भाजप विजयी होणार असल्याचा दावा केला.\n\nपरमार सांगतात, \"गुजरातमध्ये दलितांची अवस्था वाईट आहे. हे तथ्य पूर्णपणे नाकारलं जाऊ शकत नाही. पण दलितांच्या या स्थितीसाठी भाजप जबाबदार नाही. ही प्रशासनिक समस्या नसून सामाजिक रूढी-परंपरांमुळे उद्भवलेली परिस्थिती आहे.\"\n\n\"गुजरात सरकारनं दलितांसाठी खूप काम केलं आहे. रमनलाल व्होरा आणि आत्माराम परमारसारख्या नेत्यांनी आमच्या समाजासाठी खूप काम केलं आहे. म्हणून यावेळीही आम्ही भाजपलाच मत देणार.\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा घेऊ शकतो. \n\n3. युरोपीय महासंघाची कसोटी\n\nकोरोना विषाणूंची साथ युरोपीय महासंघासाठी मोठी परीक्षा आहे. मात्र, हे संकट युरोपीय महासंघाला अधिक बळकट करण्यात महत्त्वाचा ठरू शकतो. \n\nजुलैमध्ये 4 दिवस चाललेल्या बैठकीनंतर युरोपीय महासंघातील देशांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी 86000 मिलियन डॉलरचा फंड स्थापन करण्याचा निर्णय घेतला. कोरोना संकटाचा सर्वाधिक परिणाम झालेल्या देशांसाठी हा निधी उभारण्यात येत आहे. \n\nयापैकी 4,45,000 मिलियन डॉलर मदतीसाठी तर उर्वरित 4,10,000 मिलियन डॉलर कमी व्यादरावर कर्ज रुपात दे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी ठरवला. या कालावधीत भविष्यात दोघांचे संबंध कसे असतील, व्यापाराचे नियम कसे असतील, यावर चर्चा केली. \n\nब्रेक्झिटमुळे 1973 साली स्थापन झालेली भागीदारी तुटली आहे. 1973 साली ब्रिटनने युरोपीय आर्थिक कम्युनिटीशी हातमिळवणी केली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज संध्याकाली 8 वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ा छावण्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या आहेत. इथे या गुरांसोबत त्यांच्या मालकालाही ताडपत्रीखाली रहावं लागतं.\n\n उघड्यावरच्या शौचाची प्रथा थांबवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत सुमारे 75 नवीन संडास बांधण्यात आलेले आहेत. पण पाणीच नसल्याने ते वापरता येत नाहीत. बहुतेक गावकऱ्यांना पिण्याचं आणि आंघोळीचं पाणी बोअरवेल असणाऱ्या श्रीमंत शेजाऱ्यांकडून मागून घ्यावं लागतं. \n\nबीडच्या नकाशामध्ये हटकरवाडी एक लहानसा ठिपका आहे. जिल्ह्यामध्ये दहा लाखांपेक्षा जास्त लोकांना या दुष्काळाचा फटका बसलाय. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातून एकदाच पाणी पुरवठा करण्यात येतो. कधीकधी तर पंधरा दिवसांतून एकदाच नळाला पाणी येतं. \n\n''गेल्या दशकभरातला हा सर्वांत वाईट दुष्काळ आहे. आमच्याकडचा पाणीसाठी जुलैच्या अखेरपर्यंत पुरेल आणि त्यानंतर भरपूर पाऊस पडेल अशी आम्हाला आशा आहे.'' बीडचे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडे सांगतात. \n\nगावातल्या 35 विहिरींनी तळ गाठला आहे.\n\nहवामान बदलाचे परिणाम संपूर्ण भारतात दिसून येत आहेत. महाराष्ट्राला भेडसावणारा दुष्काळ हा त्याचा भाग आहे. एका अंदाजानुसार देशाच्या 40% पेक्षा अधिक भूभागाला सध्या दुष्काळाचा सामना करावा लागत असून याचा परिणाम 10 राज्यांतल्या 500 दशलक्ष लोकांवर झालेला आहे. \n\nपिपल्स आर्काईव्ह ऑफ रूरल इंडियाचे संस्थापक आणि संपादक पी. साईनाथ म्हणतात की पाण्याचं दुर्भिक्ष्य हा गंभीर प्रश्न आहे. पण यासाठी फक्त दुष्काळच जबाबदार नसल्याचं ते म्हणतात. पाण्याचं वाटप करताना गरिबांचा बळी देत श्रीमंतांना जे अयोग्यरित्या पाणी दिलं जातं त्यामुळेही ही परिस्थिती उद्भवलेली आहे. \n\n''शेतीचं पाणी इंडस्ट्रीकडे वळवणं, धान्याच्या शेतीचं पाणी नगदी पैसे देणाऱ्या जास्त पाणी लागणाऱ्या शेतीकडे वळवणं, गावाचं पाणी शहराला देणं आणि जगण्यासाठीचं पाणी, शहरी टोलेजंग इमारतींमधल्या स्वीमिंग पूलना देणं या सगळ्यांमुळेही ही स्थिती उद्भवलेली आहे.'' \n\nपाऊस पडल्यावरच मुलगा घरी येतो असं सागाबाई सांगतात.\n\nबीडमधल्या आपल्या ऑफिसमध्ये आस्तिक कुमार पांडे जीपीएस टॅग असलेल्या जिल्ह्यामधल्या पाण्याच्या टँकरची लाईव्ह मॅपवरची हालचाल पाहण्यात गढून गेलेले आहेत. \n\nपाणी भरण्यासाठी थांबलेले टँकर दाखवणाऱ्या लाल ठिपक्यांनी आणि पाणी घेऊन जाणाऱ्या टँकर्सच्या हिरव्या ठिपक्यांनी जिल्हा व्यापून गेलाय...\n\n''परिस्थिती इतकी वाईट आहे... आशा करूयात की पाऊस लवकरच येईल,'' पांडे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा जागेच्या मालकी हक्काची केस गेल्या वर्षी अखेर संपली. जिथे मशीद उभी होती, ती वादग्रस्त जागा हीच हिंदूच्या धारणेनुसार रामाची जन्मभूमी आहे, असं म्हणत कोर्टाने तिथे मंदिर बांधायची परवानगी दिली. \n\nपण त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने हाही आदेश दिला की अयोध्येतच मशीद बांधण्यासाठी शासनाने पाच एकरांची जमीन उपलब्ध करून द्यावी. यानुसार उत्तर प्रदेश सरकारने पाच एकर जमीन दिली खरी, पण ती बाबरी मशिदीच्या मूळ ठिकाणापासून 25 किलोमीटर दूर आहे. \n\nअयोध्या जिल्ह्यातल्या सोहवाल तालुक्यात धन्नीपूर नावाच्या गावात योगी सरका... उर्वरित लेख लिहा:","targets":"त भूमिपूजन करण्याची शक्यता आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली आहे.\n\nशरद पवार टीका करताना म्हणतात, \"कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं की कोरोना संपवला पाहिजे आणि काही लोकांना वाटतं की मंदिर बांधून कोरोना जाईल. लॉकडाऊनमुळे लोकांचं आर्थिक नुकसान होत आहे त्याकडे राज्य, केंद्र सरकारने लक्ष दिलं पाहिजे.\"\n\nभाजपच्या प्रवीण दरेकर यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलंय. मंदिर बांधून कोरोना जात नसेल तर मग मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी साकडं का घातलं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय.\n\nशरद पवारांसोबत आघाडीत असलेल्या शिवसेनेसाठी अयोध्या हा जिव्हाळ्याचा विषय आहे. उद्धव ठाकरे अलिकडेच पुन्हा अयोध्येत जाऊन आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातल्या सत्ताधारी आघाडीतही अयोध्येमुळे वाद निर्माण होऊ शकतात. \n\n राम मंदिराच्या उभारणीसाठीचा अपेक्षित कालावधी जाहीर करण्यात आल्यानंतर नव्या राजकीय चर्चेला सुरुवात झालीय. कारण 3 ते साडेतीन वर्षांमध्ये मंदिराचं काम पूर्ण होईल असं सांगितलं जातंय. म्हणजेच 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या जवळपास 6 महिने आधी राम मंदीर बांधून पूर्ण होऊ शकतं. \n\n'राम मंदिर उभारणीचं श्रेय भाजपला मिळेल'\n\nयाबद्दल आम्ही ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित यांच्याशी संवाद साधला. ते सांगतात, \"पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत राममंदिराचं बांधकाम पूर्ण झालेलं असेल असं भाजपच्या सध्याच्या अजेंड्यावरून लक्षात येतं. लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा भाजपला नक्कीच उपयोगी पडेल. आर्थिक विषय जरी महत्त्वाचे असले तरी भावनिक मुद्दे निवडणुकीत अधिक प्रभावी ठरतात. नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात आर्थिक मुद्दे प्रभावहीन ठरल्याचं दिसून आलं. हे मंदिर उभारण्याचं श्रेय भाजपला नक्की मिळेल.\"\n\nगेल्या वर्षी 5 ऑगस्टला केंद्र सरकारने घटनेचं कलम 370 हटवत काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा संपुष्टात आणला होता. या घटनेला वर्ष पूर्ण होत असताना आता त्याच सुमारास राम मंदिराचं भूमिजन होतंय. याचे राजकीय पडसाद काय उमटतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा जातो.\n\nखाजगी उद्योगांना किंवा संरक्षण दलांना स्फोटकं विकण्याआधी केंद्र सरकारच्या 'पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था' PESA या विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. या परवानगीनंतर पुरवठादार कंपनी आणि खरेदीदार यांची माहिती दोन्ही ठिकाणच्या स्थानिक पोलीस ठाण्यात द्यावी लागते. \n\nस्फोटकांची वाहतूक खरेदीदाराकडे सुरू झाल्यावरही पोलिसांना माहिती द्यावी लागते. स्फोटकांच्या पाकिटावर बारकोड असतो. या बारकोडमुळे स्फोटक कोणत्या मार्गाने आणि कुठे गेली हेही कळतं. \n\nस्फोटकांची निर्मिती आणि वाहतूक हा विषय अत्यं... उर्वरित लेख लिहा:","targets":"िक्रियाही बीबीसी मराठीने जाणून घेतली. \n\n\" 2016 मध्ये आम्हाला भारतीय सैन्याला दारुगोळा पुरविण्याचे कंत्राट मिळाले होते, यात आम्हाला सेफ्टी फ्युजसुद्धा मोठ्या प्रमाणात पुरवायचे होते. याच काळात बाजारगावजवळ 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचा 'सेफ्टी फ्युज' तयार करणारा प्रकल्प विकायचा असल्याच आम्हाला कळलं आणि तो आम्ही विकत घेतला. \n\n\"या युनिटचं नाव नंतर आम्ही 'इकॉनॉमिक एक्सप्लोझिव्ह लिमिटेड असं केलं. काश्मीरच्या 'कारेवा' याठिकाणी 52 किलो स्फोटकं आणि 50 डिटोनेटर्स सापडले असतील, यावर 'अमीन एक्सप्लोझिव्ह' या कंपनीचा निर्माता म्हणून उल्लेख असेल तर याचा अर्थ ही स्फोटकं 2012 च्या आधी तयार झालेली आहेत. कारण 2012 नंतर या कंपनीचे नाव हे 'एस. बी. (स्पेशल ब्लास्ट) लिमिटेड' असं झालं आहे. \" \n\n\"आम्ही गेली पन्नास वर्षे दारुगोळा आणि स्फोटकांच्या व्यवसायात आहोत. PESA कडे आम्ही तयार करत असलेल्या प्रत्येक स्फोटकांची, त्याच्या कच्च्या मालाची माहिती असते आणि ती दररोज अपडेट होत असते\".\n\nPESA या विेभागाची प्रतिक्रिया \n\nकेंद्र सरकारच्या 'पेट्रोलियम आणि विस्फोटक सुरक्षा संस्था' PESA (Petroleum and Explosive Sefety Organisation) या विभागाचे मुख्य कार्यालय नागपुरात आहे. या विभागाचे एक्स्प्लोझिव्ह कंट्रोलर.ए. बी. तामगाडगे यांची प्रतिक्रिया बीबीसी मराठीने जाणून घेतली. \n\n'अमीन एक्सप्लोझिव्ह' ही कंपनी नागपूर - अमरावती रोडवरील उजव्या बाजूच्या रस्त्यावर असल्याची नोंद आमच्याकडे आहे.देशभरातील औद्योगिक वापरासाठीच्या आणि संरक्षण विभागाला लागणा-या दारूगोळ्याची, स्फोटकं, डिटोनेटर्स आणि अशाच इतर सर्व गोष्टींच्या उत्पादनावर आमचं बारीक लक्ष असतं\".\n\n\"काश्मीर मधील 'कारेवा' गावाजवळ जर असा स्फोटकांचा साठा सापडला असेल तर त्यावर बारकोड असेलच. कारण बारकोड शिवाय आम्ही कुठलेही स्फोटक किंवा दारूगोळा फॅक्टरीच्या बाहेरच येऊ देत नाही, स्फोटकांवर बारकोड नसेल तर ही बाब गंभीर आहे. \n\nआता हे प्रकरण भारतीय सैन्य आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या अधीन असून ते तपास करत आहेत. या स्फोटकांवर आणि डिटोनेटर्सवर जर अमीन एक्स्प्लोझिव्ह कंपनीचा शिक्का असेल तर ते तिथपर्यंत कसे पोहोचले हे पाहणं महत्त्वाचं आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"...ा जिवाणूचे काही कमकुवत किंवा निष्क्रिय अंश असतात. \n\nशरीरातल्या इम्यून सिस्टीम - म्हणजेच रोग प्रतिकारक शक्तीला हल्ला करणाऱ्या विषाणूला ओळखण्यासाठी ही लस मदत करते. आणि बाहेरून होणाऱ्या या हल्ल्याला रोखण्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करतं. आणि शरीरामध्ये त्या आजाराच्या विरोधातली रोग प्रतिकारशक्ती तयार होते. \n\nआता नवीन पद्धतींचा वापरही लस विकसित करण्यासाठी केला जातोय. कोरोनावरच्या काही लशीही अशाच नवीन पद्धतींनी तयार करण्यात आल्या आहेत. \n\nकोव्हिड 19 लशींची तुलना\n\nफायझर - बायोएनटेक आणि मॉडर्नाची कोव्हिडव... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलीय. विषाणूमध्ये काही बदल करत ही लस तयार करण्यात आलीय. अर्जेंटिनामध्येही हीच लस वापरली जातेय. अर्जेंटिनाने त्यांच्या लसीकरणासाठी या लशीचे 3 लाख डोस मागवले आहे. \n\nआफ्रिकन युनियननेही लशीचे लाखो डोस मागवले आहेत. फायझर, अॅस्ट्राझेनका (सिरम इन्स्टिट्यूट मार्फत) आणि जॉन्सन अँड जॉन्सनला यासाठी लशीची ऑर्डर देण्यात आलीय. \n\nमी लस घेतली पाहिजे का?\n\nकोव्हिड 19साठीची लस घेणं अनिवार्य करण्यात आलेलं नाही. पण ही लस जास्तीत जास्त लोकांनी घ्यावी असा सल्ला देण्यात आलाय. आरोग्य विषयक समस्या असणाऱ्या लोकांबद्दल अपवाद करण्यात आलाय. \n\nया लशीमुळे फक्त तुम्हालाच नाही तर इतरांनाही कोव्हिड 19पासून संरक्षण मिळणार असल्याचं सीडीसीने म्हटलंय. शिवाय ही जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठीचा हा प्रभावी मार्ग आहे. \n\nही जागतिक साथ आटोक्यात आणण्यासाठी जगभरातल्या किमान 65 ते 70 टक्के लोकांनी लस घेणं गरजेचं असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. याचाच अर्थ लस घेण्यासाठी जास्तीत जास्त लोकांना प्रेरित करावं लागेल. \n\nपण ज्या वेगाने कोव्हिड 19साठीची लस तयार करण्यात आलीय, त्याविषयी अनेकांच्या मनात शंका आहे. \n\nएखादी लस तयार करण्यासाठी एरवी संशोधकांना अनेक वर्षांचा कालावधी लागत असला तर कोरोनाच्या साथीवर तोडगा काढण्यासाठी या संशोधनाचा वेग वाढवण्यात आलाय. यासाठी जागतिक आरोग्य संघटना जगभरातले संशोधक, कंपन्या आणि आरोग्य संघटनांसोबत मिळून काम करत आहे. \n\nथोडक्यात सांगायचं, तर अब्जावधी लोकांचं लसीकरण झाल्यानंतरच कोव्हिड 19चं संक्रमण थांबेल आणि जगातली हर्ड इम्युनिटी वाढेल. याच मार्गाने जगातलं आयुष्य पूर्वपदावर येऊ शकणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा ज्यांची जगण्याची कोणतीच आशा नसते अशा रुग्णांना या बिछान्यात झोपवलं जाई आणि त्यांच्या मृत्यूच्या प्रक्रियेचं निरीक्षण केलं जाई. \n\nशरीराच्या वजनात होणारा बदलही नोंदवला जाई. मृत्यूनंतर शरीरातील पाणी, रक्त, घाम, मल-मूत्र किंवा ऑक्सिजन, नायट्रोजन यांची पातळीही बदलली असेल त्या वजनाही हिशेब ते करत राहात.\n\nया संशोधनामध्ये त्यांच्याबरोबर आणखी चार फिजिशियन काम करत होते. ते सर्वजण आपापल्या नोंदी घेत होते.\n\n\"जेव्हा माणूस शेवटचा श्वास घेतो तेव्हा त्याच्या शरीराचं अर्धा किंवा सव्वा औंस वजन कमी होतं\", असा दा... उर्वरित लेख लिहा:","targets":"िद्ध झालंय याबाबत आश्वस्त नाही अशी भूमिका घेतली. हा शोध म्हणजे अगदी सुरुवातीची चाचपणी आहे यासंदर्भात आणखी संशोधनाची गरज आहे असं ते सांगत.\n\nवैज्ञानिकांनी या शोधातून बाहेर आलेल्या अनुमानाला नाकारलं नाही पण प्रयोगाच्या वैधतेला मात्र नाकारलं.\n\nज्या सहा लोकांवर डंकन यांनी संशोधन केलं होतं त्यातल्या पहिल्या व्यक्तीच्या शरीरात झालेल्या बदलांवर आजही चर्चा होते.\n\nयाच शोधाच्या आधारावर लोक व्यक्तीच्या आत्म्याचं वजन ¾ औंस म्हणजे 21 ग्रॅम असतं असं सांगतात. डॉ. डंकन यांनी निरीक्षण केलेल्या पहिल्या व्यक्तीमध्ये इतक्या वजनाचा बदल दिसून आला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा टीकेला पवारही उत्तर देत आले आहेत. \n\n\"ही निवडणूक दोन्ही नेत्यांसाठी अटीतटीची असल्यामुळं होत आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\n10 डिसेंबर 2015 रोजी शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचा कार्यक्रम दिल्लीमधील विज्ञान भवन येथे झाला होता. तेव्हा या कार्यक्रमातील भाषणात मोदी यांनी शरद पवार यांचे भरपूर गुणगान केले होते.\n\nते म्हणतात, \"पंतप्रधानांनी शरद पवारांचा वारंवार आदराने उल्लेख केला असला तरी पवारांनी ते माझे शिष्य आहेत असं कधीच सांगितलेलं नाही. नरेंद्र मोदी... उर्वरित लेख लिहा:","targets":"द पवार भाजपात गेलेल्या पूर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही 'संदेश' देत राहातात.\n\n\"तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेले लोक धरसोड वृत्तीचे आहेत. ते भाजपमध्ये राहातात की स्वगृही जातात हे निवडणुकीचा निकाल लागल्यावरच स्पष्ट होईल. त्यामुळे ते पुन्हा परत जाऊ नयेत यासाठी राष्ट्रवादी पक्ष कसा वाईट आहे, शरद पवारांचे काय चुकते हे सांगण्याचं काम पंतप्रधान करत आहेत. तर भाजपत गेलेल्या नेत्यांना तिथं केवळ 'एक-दोघांचंच' चालतं, मोदी कसे चूक आहेत हे सांगण्याचं काम पवार करत आहेत.\"\n\n\"अनुल्लेखानं टाळणं\"\n\nराष्ट्रीय पातळीवर काँग्रेस आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आपला विरोधक आहे हा संदेश भाजपानं याआधीच दिलेला आहे असं मत लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांनी व्यक्त केलं.\n\nप्रधान सांगतात, \"केवळ राष्ट्रवादीवर टीका केल्यामुळे त्यांच्यावर एक प्रकारचा दबावही राहातो. पुढे गरज पडली तर राष्ट्रवादीचा फायदाही होऊ शकतो. असा त्यामागे विचार असावा. यामधून काँग्रेसला उल्लेख न करता टाळलं ही जातं. तसेच केवळ राष्ट्रवादीला विरोध झाल्यामुळं शरद पवार यांना मदतही होते. महाराष्ट्रात 'आपणच आहोत' असा संदेश त्यातून जातो.\"\n\nमोदी-पवार आघाडी होईल का?\n\nहे दोन्ही नेते आज थेट टीका करत असले तरी पुढे एकत्र येतील का हा प्रश्नही राहतोच. 2014 साली झालेल्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीला 'नॅचरली करप्ट पार्टी' असा उल्लेख केला होता. नंतर भाजपाने न मागता राष्ट्रवादी काँग्रेसने काही दिवसासांठी महाराष्ट्रात पाठिंबाही दिला होता. \n\nत्यामुळे भविष्यात शरद पवार पुन्हा नरेंद्र मोदींबरोबर जाणार नाहीत अशी शक्यता नाकारता येत नाही. \n\nपण अकोलकर ही शक्यता साफ फेटाळून लावतात. \n\nभाजपाला बहुमत न मिळणं म्हणजेच मोदींचा पराभव हे शरद पवार सूचित करतात.\n\nते म्हणतात, \"नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पवार जाण्याची सूतराम शक्यता नाही. तसं असतं तर ते आधीही गेले असते. 1999साली एकमेकांविरोधात निवडणूक लढवूनही, काँग्रेसमधून हकालपट्टी झाली असूनही त्यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसचाच पर्याय निवडला. तेव्हा त्यांनी शिवसेना-भाजपाचा विचार केला नाही. त्यामुळे ते मोदींबरोबर जाणार नाहीत.\"\n\nमोदींवर टीका करण्याचं आणखी एक कारण\n\nपुढील निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले नाही तर तो मोदींचा पराभव आहे हे सांगण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत असं मत प्रकाश पवार व्यक्त..."} {"inputs":"...ा टेबलपाशी 33 वर्षांचा एक तरुण बसला होता. टेबलवर छानशी मेणबत्ती लावली होती आणि समोर वाईनचा ग्लास होता. बंबल या डेटिंग अॅपच्या व्हिडिओ चॅटवरची ही एक 'डेट' होती.\n\nकॅलबने (नाव बदलण्यात आलंय) यापूर्वीही डेटिंग ऍप्स वापरली होती. पण यापूर्वी या ऍप्सवर इतका वेळ कधी घालवला नव्हता. यापूर्वी ते त्यांच्या स्टार्ट-अप कंपनीच्या कामात कायम गुंतलेले असत. पण लॉकडाऊन सुरू झाल्यापासून त्यांनी जोडीदार शोधण्यासाठी या ऍप्सवर जास्त वेळ घालवायला सुरुवात केली. सुरुवातीला हाय-हॅलो आणि थोडंसं चॅटिंग, इथपासून सुरुवात झाली... उर्वरित लेख लिहा:","targets":"करायचे थांबले नाहीत. उलट एरवीपेक्षा लोक आत्ता प्रेमाच्या जास्त शोधात आहेत.\"\n\nसाथीच्या या काळात शारीरिक जवळीक ही फक्त मनातच राहते, आपल्याकडे 'मोरॅलिटी ब्रिगेड' असल्याने सेक्स बडीसारखी कल्पना मांडणं आपल्याकडे कठीण असल्याचं ते सांगतात. \n\nपण मास्क घालणं हे HIV \/ AIDS टाळण्यासाठी काँडोम वापरण्यासारखं नाही. मुंबईच्या कामाठीपुऱ्यातल्या एका सेक्स वर्करशी मी फोनवरून बोलले. अनेक सेक्स वर्कर्स या व्हिडिओ कॉल्सवरून 'क्लायंट्स' घेत असल्याचं आपण ऐकल्याचं या महिलेने सांगितलं. पण त्यांचा या पर्यायावर फारसा विश्वास नाही.\n\n\"HIV\/AIDS ची गोष्ट वेगळी होती. एक काँडोम पुरेसं होतं. पण हा व्हायरस स्पर्शातून पसरतो. आणि स्क्रीन हा स्पर्शाला पर्याय ठरू शकत नाही,\" त्या सांगतात. \n\nक्लायंटबद्दल अधिक जाणून घेणं वा अर्थपूर्ण संभाषण यात आपल्याला रस नसल्याचं नेहा (नाव बदलण्यात आलं आहे) सांगतात. सेक्स हे त्यांच्यासाठी काम आहे. आणि सध्या ते करता येत नाहीये.\n\n28 वर्षांच्या नंदिता राजेंचा 'मेबल इंडिया' कपड्यांचा ब्रँड आहे. त्या सिंगल आहेत आणि आता लोकांना भेटण्याविषयी आपल्या मनात काहीशी शंका निर्माण झाल्याचं त्या सांगतात. \n\n\"माझ्यासाठी सध्या प्रेमाचं भविष्य अंधारं आणि निरस वाटतंय,\" त्या सांगतात. \n\nसध्या कोणालाही इतर कुठे भेटणं शक्य नसल्याने अनेकजणांनी ऑनलाईन डेटिंगचा पर्याय स्वीकारलाय, आणि आता त्यातही बदल होतायत. \n\nझॅक श्लीन यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये फ्लिटर ऑफ ही व्हिडिओ डेटिंग सेवा लाँच केली. मग फेब्रुवारी 2020 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा - रीलाँच केला. व्हर्च्युअल डेटिंग हेच भविष्य असल्याचं ते सांगतात. \n\nफिल्टर ऑफवर 90 सेकंदाच्या व्हिडिओ डेटद्वारे तुम्ही समोरच्या व्यक्तीशी आपलं पटणार का, याचा अंदाज घेऊ शकता. जर तुम्हाला ही व्यक्ती आवडली आणि समोरच्या व्यक्तीला तुम्ही आवडलात तर मग या ऍपवरून तुम्ही टेक्स्ट वा व्हिडिओ मेसेज पाठवू शकता. \n\n\"आणि मग लॉकडाऊन संपला की तुम्ही मग कदाचित या गोष्टी ऑफलाईन करू शकाल,\" ते सांगतात. \n\nलॉकडाऊनच्या या काळात भारतातल्या आधीपासूनच्या आणि नवीन युजर्सकडून वापर वाढल्याचं 'बंबल' या डेटिंग ऍपने म्हटलंय. \n\n13 मार्चला संपलेल्या आठवड्याच्या तुलनेत 27 मार्चला संपलेल्या आठवड्यामध्ये नवीन पिढीद्वारे ऍपवर 11% जास्त नोंदणी करण्यात आल्याचं Bumble ने म्हटलंय. \n\n\"एकट्या भारतातच आमचा साधारण व्हिडिओ वा फोन कॉलचा वेळ आहे 18 मिनिटं. याचाच..."} {"inputs":"...ा ठार केल्यानंतर दफन करता यावं म्हणून तुरुंगात आपली कबर खोदून ठेवण्यात आली होती, असं शेख मुजीबुर रहमान यांनी बांगलादेशात परतल्यानंतर लोकांना सांगितलं. \n\nपण असं काही नसल्याचं अनार खाँ यांचं म्हणणं होतं. कदाचित हे सांगून लोकांची सहानुभूती मिळवण्याचा मुजीब यांचा हा प्रयत्न होता. \n\nपाकिस्तानच्या तुरुंगात असताना शेख मुजीब यांचा जारी केलेला फोटो\n\nतुरुंगात असताना शेख मुजीब यांना कोणतंही वर्तमानपत्रं, रेडिओ किंवा टीव्ही उपलब्ध करून देण्यात आला नाही, हे खरं आहे. पण त्यांना वाचनासाठी पुस्तकं दिली जात. आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगा बंगालची परिस्थिती काय आहे? मला तिथली खूप काळजी वाटते आहे.'\n\nयावर भुट्टोंनी त्यांना ढाक्यावर भारतीय सैन्याने कब्जा केल्याचं सांगितलं. हे ऐकून मुजीब म्हणाले, \"त्यांनी आम्हाला मारून टाकलं. तुम्ही मला ढाक्याला जाऊद्या. मला वचन द्या की जर भारतीयांनी मला तुरुंगात टाकलं तर तुम्ही माझ्यातर्फे लढाल.\"\n\nभुट्टोंनी वचन दिलं, \"आपण दोघे मिळून लढू मुजीब.\"\n\nशेख मुजीबुर रहमान आणि ज़ुल्फीकार अली भुट्टो\n\nय़ापुढे व़ॉलपर्ट लिहितात, \"भुट्टोंसारख्या चाणाक्ष व्यक्तीशी आपला सामना असल्याचं मुजीब ओळखून होते. आपलं प्रत्येक वाक्य रेकॉर्ड होतंय, हेही त्यांना माहित होतं. मला ढाक्याला जाऊन परिस्थिती सावरू द्या, भारतीय सैन्य दाखल व्हावं अशी आपली कधीच इच्छा नव्हती, असं ते म्हणाले. यावर त्यांच्यावर आपला विश्वास असल्याचं भुट्टोंनी त्यांना सांगितलं. म्हणूनच आपण त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतल्याचंही भुट्टो म्हणाले. पुढे त्यांनी आपल्या मनातली इच्छा सांगितली. ते म्हणाले, मुजीब भाई यापुढेही आपण एकत्र राहू याची शक्यता किती आहे? मुजीब म्हणाले, मी ढाक्यात एक सभा घेईन. माझ्या लोकांशी बोलेन आणि मग तुम्हाला याबद्दल सांगीन.\"\n\nयानंतर पुढे 11 दिवस सारंकाही अनिश्चित होतं. यादरम्यान भुट्टो मुजीबना अनेकदा भेटले. \n\nस्टॅनली वॉलपर्ट लिहितात, \"27 तारखेला झालेल्या भेटीत दोन-तीन गोष्टी एकत्र करण्याचं ठरलं होतं असं भुट्टोंनी मुजीब यांना सांगितलं. संरक्षण, परराष्ट्र धोरणं आणि चलनावर आमचा हक्क असू द्या असं ते म्हणाले. यावर मुजीब म्हणाले, पण यासाठी मला ढाक्याला जाण्याची परवानगी देण्यात यावी. यावर भुट्टोंनी त्यांना राष्ट्रपती, पंतप्रधान असं हवं ते पद घेण्याची ऑफर दिली. \n\nमुजीबना सोडण्यासाठी भुट्टो गेले विमानतळावर\n\n1971 मध्ये शेख मुजीब यांनी न्यूजवीक या मासिकाला मुलाखत दिली. त्यात त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी बांगलाढादेश अस्तित्तात आला तेव्हाच त्यांना ठार मारण्यात येणार होतं. पण असं झाल्यास भारताच्या ताब्यातील 93,000 पाकिस्तानी युद्धबंदींचा जीव धोक्यात येईल असं सांगत भुट्टोंनी त्यांना वाचवलं.\n\n 7 जानेवारी 1972 च्या रात्री भुट्टो स्वतः मुजीब आणि कमाल हुसैन यांना सोडायला रावळपिंडीच्या चकलाला विमानतळावर गेले. आणि काहीही न बोलता त्यांनी मुजीब यांचा निरोप घेतला. मुजीबही मागे वळून न पाहता पटापट विमानाचा जिना चढून निघून गेले. \n\nजाण्यापूर्वी मुजीब यांनी तुरुंगात..."} {"inputs":"...ा ठिकाणी जाण्यासाठी गावातून टॅक्सी सुटतात. तेव्हा कुडकुडतच गाव अंशत: जागं होतं. टॅक्सी गेल्या की गाव पुन्हा झोपी जातं आणि साडेआठ-नऊच्या सुमारास परत सर्व व्यवहार सुरू होतात. \n\nएके दिवशी तर आम्ही सीमारेषेपर्यंत सायकलिंग करून सायंकाळी सात वाजता गावात परत आलो तर गावात चिटपाखरूही दिसलं नाही. दुसऱ्या दिवशी चौकशी केली तर कळलं, आदल्या दिवशी थंडी जरा जास्त होती त्यामुळे गाव लवकर झोपी गेलं.\n\nसीमारेषेच्या या गावात भारतीय वायुसेनेचं 'अॅडव्हान्स लँडींग ग्राऊंड' (ALG) आहे. त्यामुळे पहाटे लवकर लष्कराचे जवान धा... उर्वरित लेख लिहा:","targets":"टकांपासून सहसा थोडं लांबच राहणारं लष्कर आम्हाला डोंगरामध्ये सायकलिंग करताना पाहून एकाचवेळी आश्चर्यचकित आणि खूशसुध्दा होतं. \n\nत्यातही एखादा मराठमोळा जवान, अधिकारी भेटला आणि त्यांना आम्ही मराठी तरुण आहोत हे कळलं की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेना. अशावेळी अधिकाऱ्यांकडूनच चहापाण्याचं आमंत्रण यायचं. यावेळीही एका गावात राहण्याची सोय न झाल्याने लष्करासोबतच आम्ही मुक्काम केला.\n\nभारत-चीन सीमेवरील तणावाच्या वातावरणाची आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. परंतु अरुणाचलमध्ये सीमेवरील गावांमध्येही शांतता मोठ्या सुखाने नांदते ती केवळ भारतीय लष्करामुळे. \n\nकायम स्मरणात राहिल असा लष्करासोबतचा मुक्काम.\n\nघनदाट जंगलं आणि डोंगररांगांमुळे या प्रदेशात पायाभूत सुविधा उभारणीचं काम मोठया कष्टाचं आहे. विशेषत: रस्ते उभारणीचं काम 'बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन'च (BRO) करतं.\n\nअरुणाचलमधील अंतर्गत जिल्हे रस्त्यांनी जोडले गेलेले असले तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नाही. सध्या सरकारने रस्ते दुरुस्तीची सर्व कामं थांबवली असून जिथे रस्ते आहेत तिथे थेट महामार्ग उभारणीचं काम युध्दपातळीवर सुरू केलं आहे. \n\nदेशातील इतर राज्यातील पर्यटकांना आकर्षित करणं आणि सीमेपलीकडे चीनने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी योजनांना शह देण्याचा हा प्रयत्न असल्याचं स्थानिक लोकांकडून झालेल्या चर्चेतून समोर आलं.\n\nमॉडर्न तरुणाई \n\nभारतातल्या प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. त्यातही ईशान्येकडील सात राज्यं दिसणं, भाषा, खाद्यसंस्कृती, पोषाख याबाबतीतही अनोखी आहेत. त्यामुळे भारतातील इतर भागात जेव्हा ही मंडळी जातात तेव्हा त्यांना चिनी, नेपाळी म्हणून संबोधलं जातं.\n\nपण अशा वागणुकीमुळे आपल्याच देशात आपण परकं असल्याची खंत इथला प्रत्येक माणूस बोलून दाखवतो, विशेषत: तरुणाई. नैसर्गिक गोष्टी खाण्याकडे इथल्या लोकांचा भर असल्याने दिसण्यावरून त्यांच्या वयाचा अंदाज बांधणं कठीण जातं. \n\nन्योराक गावातील तरुणी\n\nगोरापान रंग, नाकीडोळी निटस, सुडौल बांध्याचे तरुण-तरुणी पाहून त्यांचा हेवा वाटतो. पारंपरिकता आणि आधुनिकतेचा मिलाप त्यांच्या पोषाखात, राहणीमानात दिसून येतो. ट्रेंडी कपडे, उंची जॅकेट्स, केशभूषा आणि मेकअपसह इथल्या तरुणाईला कायम अप-टू-डेट राहायला आवडतं.\n\nमुख्य म्हणजे त्यांना तो रुबाब मिरवणं खूप चांगलं जमतं आणि शोभतंही. गरज आहे त्यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची.\n\nधीट..."} {"inputs":"...ा ते समर्थ आहेत. आमच्यासारख्यांचा खारीचा वाटा असेल तर तो ही प्रयत्न करू.\n\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणी ज्या भाजपच्या नेत्यांनी मुंबई पोलीसांची बदनामी केली त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटल होतं. तुम्ही मागणार आहात माफी?\n\nमहाराष्ट्र म्हणजे काय संजय राऊत आहे काय? काय महाराष्ट्र महाराष्ट्र लावलं आहे. जगातल्या दोन देशांची संख्या सोडली तर त्यापेक्षा जास्त कोरोना रूग्णांची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे त्याने बदनामी होत नाही महाराष्ट्राच... उर्वरित लेख लिहा:","targets":", ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा तेव्हा समजलं. 'वोटा' Wota हे सोपं होतं, म्हणजे मी आता पाण्याच्या जवळ म्हणजे समुद्रकिनारी जाण्याचा मनस्थितीत होते.\n\nया बेटांवर बिस्लामा भाषा बोलली जाते.\n\nया मोहक भाषेचा उगम वॅन्युआतूच्या वसाहत-पूर्व भूतकाळात झाला आहे. 'बिस्लामा' हा शब्द 'बेश-डे-मेर' (beche de mer) या शब्दावरून आला आहे. याचा अर्थ वॅन्युआतूच्या पाण्यामध्ये सर्वत्र आढळणारी समुद्री गोगलगाय. अठराव्या शतकात, चिनी लोक 'बेश-डे-मेर'च्या मागावर होते, कारण त्यांच्या मते त्याचा वापर स्वयंपाकात उत्तम रितीनं होऊन एक चवदार पदार्थ तयार होऊ शकत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठ्या प्रमाणावर बोलली जात होती. तरीही 20व्या शतकात काही प्रमाणात या भाषेवर फ्रेंच भाषेचा प्रभाव पाडला.\n\n1970च्या दशकात बिस्लामा ही वॅन्युआतूच्या स्वातंत्र्यलढ्याची भाषा बनली. 1980मध्ये स्वायत्तता मिळविल्यानंतर बिस्लामा ही बेटांवरची 'ऐक्याची भाषा' बनली. आज फ्रेंच आणि इंग्रजी भाषाच अजूनही वॅन्युआतूच्या अधिकृत भाषा मानल्या जातात. तरीही बिस्लामा ही लोकांच्या बोलण्याची भाषा आहे. इकडच्या सर्व बेटांमधील शाळांमध्ये ती रीतसर शिकवली जाते, तसंच ती राष्ट्राच्या चलनातही वापरली आहे. रेडिओ वॅन्युआतूचं ब्रॉडकास्ट बिस्लामा भाषेत होतं. तसंच टेलिव्हिजन ब्लाँग वॅन्युवातू (टीबीव्ही) हे राष्ट्रीय दूरचित्रवाणी नेटवर्क बिस्लामा भाषेमध्ये प्रसारित होतं. \n\nताना बेटावरचा माऊंट यासूर हा ज्वलंत ज्वालामुखी आहे.\n\nआज बिस्लामा भाषा अशा प्रकारे या बेटांना एकत्र बांधून ठेवणारी सामायिक बोली ठरली आहे. या बेटांची आणि देशाची सांस्कृतिक ओळख बनली आहे.\n\nरस्त्यांवर भेटणाऱ्या स्थानिक लोकांबरोबरचं संभाषण असफल झाल्यानंतर, मी बिस्लामा बोलण्याचा दुसरा मार्ग शोधला. कोणीतरी विसरलेलं 'पीस कॉर्पस' हे बिस्लामा हँडबुक मला माझ्या हॉटेलच्या रूममध्ये सापडलं. \n\nमी तन्नाच्या पूर्व बाजूला असलेल्या यासुर पर्वत, या एका सक्रिय ज्वालामुखीपाशी फेरफटका मारायचं ठरवलं आणि भूगर्भशास्त्राच्या बिस्लामी अध्यायाचा अभ्यास करायला सुरुवात केली. Volkeno म्हणजे Volcano (ज्वालामुखी) हे कळलं. faerap (Fire up) चा अर्थ होता उद्रेक, आणि गोंधळात टाकणारा शब्द होता wota म्हणजे लाव्हा (कदाचित गरम पाणी) जो पाणी म्हणूनही वापरला जातो. \n\nमला हे शब्द माहिती होते तरी अजूनही त्यांची वाक्यं कशी करावीत याची कल्पनाच नव्हती. तो 'वॉटा ब्लाँग वॉलेंको फेअरप' Wota blong volkeno faerap' असं वाक्य होऊ शकेल का? मी प्रयत्न करायचं ठरवलं.\n\nदुसऱ्या दिवशी मी यासूर पर्वताच्या पायथ्याशी उभी राहून समोर अनेक मीटर हवेत उंच उसळणारा धगधगता लाव्हा पाहात होते. या उदात्त, सहजरीत्या पाहता येईल अशा पॉइंटपासून, राखेच्या लहरी जमिनीवर पसरलेल्या दिसत होत्या. सततच्या ज्वालामुखी स्फोटात राख बाहेर पडत होती. नंतरच्या वारा आणि वादळी पाऊसामुळे तो लावा, राख थंड होत होते. ज्वालामुखीच्या पर्वतामधून ठराविक कालावधीनंतर उमटणाऱ्या स्फोटांच्या आवाजांमुळे माझ्या हृदयाचे ठोके वाढत होते. \n\nअखेरीस, मी माझं नवीन तयार केलेलं आणि घोकलेलं वाक्य..."} {"inputs":"...ा त्यांनी सांगितलं, ''मुलं दगावल्याचं दुःख आम्हा सगळ्यांनाच आहे. पण यामागची खरी कारणं शोधली जाणं गरजेचं आहे. इथली मुलं वर्षानुवर्षं लिची खात आहेत. पण चेन्नई, हैदराबाद आणि मुंबईमधली आंबा व्यापाऱ्यांची लॉबी मीडियाच्या मदतीनं लिचीला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण जिथे या सीझनमध्ये आंबा 10-12 रुपयांच्या दराने विकला जातो, तिथे लिचीला महानगरांमध्ये 250 रुपयांपर्यंतचा भाव मिळतोय. म्हणूनच लिची उत्पादक शेतकऱ्यांना अशाप्रकारे बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय. कोणीही पुराव्यांनिशी बोलत नाही. फक्त अंदाज व... उर्वरित लेख लिहा:","targets":"िचीची शेती थांबवण्याची वेळ त्यांच्यावर येईल. हे दुःखद आहे कारण एन्सिफिलायटिस होण्यामागे लिचीचा हात असल्याचं अद्याप सिद्ध झालेलं नाही. आम्ही स्वतः दोन वर्षं लिचीच्या 20 प्रकारांचा अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष आम्ही लवकरच प्रसिद्ध करू. एन्सिफिलायटिससाठी लिचीला थेट जबाबदार ठरवता येणार नसल्याचंच आमच्या संशोधनात आढळून आलंय.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा दरांचा आढावा घेऊन सरकारी इंधन कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला सुधारित किंमत जाहीर करत असतात.\n\n4) 2024 पर्यंत देशभरात NRC लागू करणार - अमित शाह \n\nराष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत देशभरात लागू करणार असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झारखंडमधील प्रचारादरम्यान दिली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\n\"राहुल गांधी म्हणतात घुसखोरांना काढू नका. ते कुठे जाणार, काय खाणार? पण मी तुम्हाला आश्वासन देतो, 2024 पर्यंत सर्व घुसखोरांना बाहेर काढणार आहे,\" असं अमित... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा दिलेलं हे पद नसून एक मोठी जबाबदारी आहे, असं मी मानतो. कमी कालावधीत वेगानं काम करणं माझी खासियत आहे. मी ते करेनच.\"मंत्रिपद मिळायल्यानंतर मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी राहणार का याबद्दल बोलताना आशिष शेलार यांनी म्हटलं, की मी मुंबई अध्यक्ष पदावर राहीन की नाही हा निर्णय वरिष्ठांचा आहे. ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल. \n\nमंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना \n\nशिवसेनेतर्फे जयदत्त क्षीरसागर आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळ विस्तारात संधी मिळाली आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेन... उर्वरित लेख लिहा:","targets":"री हा विश्वास आणखी दृढ करण्यासाठी विस्तार केला जात आहे.\" देशपांडे पुढे सांगत होते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा दिवशी जिथे लस घेतली तिथे हात दुखत होता आणि अंग थोडंसं भरून आल्यासारखं वाटत होतं. ही लक्षणं अपेक्षित होती आणि त्यापलीकडे फारसा काही त्रास झाला नाही. मी शनिवारी लस घेतली आणि सोमवारी पहिल्यासारखाच कामावर जाऊ शकलो.\" \n\nयूकेमध्ये सध्या कोव्हिडच्या साथीची दुसरी लाट आली आहे, त्यामुळे लस योग्य वेळेत आल्याची भावना आशुतोष व्यक्त करतात. \n\n\"परिस्थिती चांगली नाहीये, रुग्णांची संख्या वाढते आहे. ही सेकंड वेव्ह अपेक्षितच होती. पण आरोग्ययंत्रणेवर त्यामुळे भार पडतो आहे आणि बरेच रुग्ण आयसीयूमध्ये दाखल आहेत. डिसें... उर्वरित लेख लिहा:","targets":"ायझर बायोएन्टेक आणि मॉडर्नाच्या लशीला मान्यता मिळाली आहे. अमेय यांना एक जानेवारीला फायझर बायोएन्टेकच्या लशीचा डोस मिळाला. \n\n\"मी नव्या वर्षाची सुरुवात लस घेऊन केली. इतर कुठलंही इंजेक्शन घेतो तशीच दंडावर त्यांनी सुई टोचून लस दिली. \n\n\"सुरुवातीच्या काही काळ जिथे सुई टोचली तिथे दुखत होतं, जे स्वाभाविक आहे. त्यानंतर घरी आल्यावर रात्री माझा हात दुखत होता आणि डोकं जड झाल्यासारखं वाटलं. माझ्या सहकाऱ्यांपैकी कुणाला हलका ताप येऊन गेला तर कुणाचे सांधे दुखत होते, पण त्यानंतर फार काही त्रास कुणाला झाला नाही.\" \n\nलशीचा परिणाम किती काळ राहील, किंवा त्याचे काही दूरगामी परिणाम होतील का हे अजून स्पष्ट नाही, पण त्यामुळे होणारे फायदे लक्षात घ्यायला हवेत असं ते सांगतात. \n\n\"लस न घेता जे नुकसान होईल त्यापेक्षा लस घेण्याचे फायदे जास्त आहेत. लस जर 70 टक्के किंवा 90 टक्के प्रभावी आहे, म्हणजे ती घेतल्यावर तुम्हाला कोव्हिड होण्याची संधी 70 टक्के किंवा 90 टक्के कमी होते. शंभर टक्क्यांपेक्षा दहा टक्के धोका परवडला. \n\n\"तुम्ही लस घेता, ती फक्त स्वतःसाठी नाही, तर अख्ख्या समाजासाठी हे करत आहात. म्हणजे तुम्हाला संसर्ग होण्याचा धोका कमी होतोच, पण तुमच्यामुळे अजून कोणाला संसर्ग होणार नाही. या आजाराची साखळी तोडण्यासाठी हा एकच मार्ग आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा दिवसानंतर एवढी मोठी आपत्ती मुंबईवर ओढवलेली नाही, हेही लक्षात घ्यायला हवं. \n\nमुंबई आज आपत्तींपासून किती सुरक्षित आहे?\n\nआपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ मंदार वैद्य सांगतात, की ज्या आपत्ती आपण वारंवार पाहिल्या आहेत, त्यांचा सामना करण्यासाठी आपली यंत्रणा अधिक सक्षम बनते. \n\nते सांगतात की \"गेल्या काही वर्षांत मुंबई महापालिकेनं खरंच खूप चांगलं काम केलं आहे. पूर, वादळ अशा संकटांची पूर्वसूचना खूप चांगल्या पद्धतीनं आता लोकांपर्यंत पोहोचते. तसंच मनुष्यहानी आणि मालमत्तेची हानी कमीत कमी राखण्यात त्यामुळे मदत होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी नागरीकांनीही जागरूक राहायला हवं, त्यासाठीचं ट्रेनिंग लोकांना मिळायला हवं. \n\nबंदर\n\n\"आपल्या आजूबाजूला कुठल्या प्रकारची संकटं आहेत याची जाणीव असणं, त्या जाणीवेतून पूर्वतयारी करणं आणि त्याबद्दलची माहिती इतरांना देणं, आपण राहतो तिथल्या शासन यंत्रणेसोबत संवाद करत राहणं हे प्रत्येक व्यक्तीनं करणं गरजेचं आहे. संपर्काची साधनं आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी आवश्यक साधनं यांचा विचार प्रत्येकानं करायला हवा.\"\n\n'आमच्यासाठी रोजच आपत्ती'\n\nमहाराष्ट्रात जवळपास साडेतीनशेहून अधिक धोक्याच्या औद्योगिक आस्थापना (Most Accident Hazards units) असून त्यातील बहुतेक या मुंबई आणि आसपासच्या परिसरात आहेत. मुंबईत त्या प्रामुख्यानं शहराच्या पूर्व भागात म्हणजे चेंबूर-माहुल-तुर्भे परिसरात वसल्या आहेत. \n\nहा सर्व भाग मुंबईमधलं मोठं औद्योगिक क्षेत्र असून, तेल शुद्धिकरण प्रकल्प, खतांचे तसंच रासायनिक कारखाने आहेत. तिथून काही किलोमीटरवर तुर्भे इथे भाभा अणुउर्जा संशोधन केंद्रही आहे. \n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nअशा औद्योगिक क्षेत्राजवळ राहाणाऱ्या माहुल गावच्या लोकांना औद्योगिक आपत्तींच्या धोक्याविषयी काय वाटतं? हा प्रश्न मी दवराम माहुलकर यांना विचारला. \"बैरूतमधली दृष्यं थरकाप उडवणारी होती,\" असं ते म्हणतात. \n\nपण त्याचवेळी आपल्या गावच्या परिस्थितीची आठवण करून देतात. माहुल आणि आंबापाडा इथल्या रहिवाशांच्या याचिकेवर सुनावणी करताना काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय हरित लवादानं इथल्या चार कंपन्यांना 286 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. \n\nदवराम त्याचा उल्लेख करून सांगतात, \"लेबनॉनसारखी दुर्घटना क्वचितच होते. विशाखापट्टणमध्येही झालं, ते अचानक झालं. पण इथे आम्ही रोजच प्रदूषित हवेत जगतो आहोत. आमच्यावर रोजच थोड्या थोड्या प्रमाणात आपत्ती ओढवते आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा दिसतो आहे,\" देशपांडे म्हणाले.\n\n2. 'महाविकास आघाडी'ला एकत्र असण्याचा फायदा \n\nदुसरीकडे बदललेल्या समीकरणांचा 'महाविकास आघाडी'तल्या पक्षांना फायदा झालेला पहायला मिळतो आहे. महत्त्वाच्या नेत्यांनी त्यांचे गड राखलेले आहेत असं चित्रं आहे. काँग्रेसला एकीकडे विदर्भात यश मिळतांना दिसतं आहे, पण दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातल्या कराडसारख्या ठिकाणी अनपेक्षित निकालही त्यांना पहावा लागला आहे.\n\n 'राष्ट्रवादी काँग्रेसनं'ही त्यांचे गड राखले आहेत. पण या सगळ्यांत शिवसेनेला मात्र फायदा होतांना पाहायला मिळाला. सर्वां... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे समोर आलं आहे की एकत्र येऊन स्थानिक पातळीवर समीकरणं जुळवली की 'महाविकास आघाडी'तल्या पक्षांना फायदा होतो.\n\nआता झालेल्या निवडणुकांमध्ये स्थानिक पातळीवरची नेत्यांची ताकद अधिक कामी आली, पण महानगरपालिकांच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर लढल्या जातील. त्यामुळे जागावाटप करुन लढायच्या किंवा वेगळ्या लढून मतांची गणितं जुळवायची हे 'महाविकास आघाडी'ला ठरवावं लागेल, पण एकत्र येऊन रणनीति ठरवल्याशिवाय ते शक्य नाही हे स्पष्ट झालं आहे. \n\n\"जिथं शक्य आहे तिथं ते एकत्र येतील. जिथं शक्य नाही तिथं मैत्रीपूर्ण लढती वगैरे ठरवून लढतील. पण एकत्र आल्यानं फायदा होतो हे आता त्यांना समजलं आहे,\" असं अभय देशपांडे म्हणाले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा दूध-साखरेचा) मिळायचा. पण जेवणात त्यांना पोळी, भात आणि मुळ्याची भाजी मिळत असे. सकाळ आणि संध्याकाळच्या जेवणातही हेच पदार्थ असत.\n\nएका बाजूला कडक शिस्त, मारहाण, कैद्यासारखी वागणूक आणि दुसऱ्या बाजूला शिबिरात गाणं-बिणं आणि 'हिंदी चीनी भाई भाई'च्या घोषणा असत.\n\nएकेकाळी भारत आणि चीनच्या मैत्रीचं प्रतीक असलेलं हे गाणं बहल यांच्यासाठी एक मोठी अडचण झाली होती.\n\nते सांगतात, \"गुंज रहा है चारो ओर, हिंदी चिनी भाई भाई' हे गाणं सतत वाजायचं. हे ऐकून आमचे कान किटले होते. कारण त्यामुळे संबंधांमध्ये कोणतीही सुधारणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आनंद झाला तो सगळ्यात चांगला चहा मिळण्याचा. त्यांच्या चहात दूध आणि साखर होती आणि तो चहा अमृततुल्य वाटला त्यांना.\n\nत्यानंतर बहल आणि त्यांच्या साथीदारांना डी- ब्रिफिंगसाठी (युद्धकैदी म्हणून सुटून मायदेशी आल्यावर केली जाणारी चौकशी) रांचीला नेलं.\n\nतिथे बहल यांना तीन दिवस ठेवलं. यानंतर त्यांना ऑल क्लिअर मिळालं आणि त्यानंतर ते सुटीवर जाऊ शकले. यथावकाश ते आपल्या रेजिमेंटमध्ये परत गेले.\n\nनिवृत्त ब्रिगेडिअर बहल यांना युद्धकैदी म्हणून पकडले गेलो म्हणून वाईट वाटत नाही. कारण ते असं मानतात की, हा त्यांच्यासाठी कडू-गोड अनुभव होता. गोड यासाठी की, एक तरुण अधिकारी म्हणून त्यांना युद्धात सहभागी होता आलं, ते जखमी झाले आणि युद्धकैदीही झाले. \n\nयुद्धकैदी बनल्याचा हा अनुभव त्यांच्यासाठी कडवट ठरला. कारण ते सांगतात की, ते जर कैदी झाले नसते तर आणखी एक लढाई लढले असते. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा देतात. \n\nहृदयाचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का नाही हे ECG टेस्ट केल्याने कळतं. \n\nईसीजी\n\nलिव्हर फंक्शन टेस्ट (Liver Function Test) \n\nयकृताचं काम योग्यप्रकारे सुरू आहे का नाही. यकृताची क्षमता कमी झाली आहे का. याची माहिती लिव्हर फंक्शन टेस्ट केल्यानंतर मिळते. \n\nहेपेटायटिस-बी, हेपेटायटिस-सी, फॅटी लिव्हरसारख्या आजारांचं वेळीच निदान करण्यासाठी ही टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे. \n\nBMI तपासणी\n\nलठ्ठपणा ज्याला वैद्यकीय भाषेत Obesity म्हणतात. हा चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. भारतात लठ्ठ लोकांची संख्... उर्वरित लेख लिहा:","targets":"'सारखे आजार होऊ शकतात. त्यामुळे हाडांच्या मजबुतीसाठी व्हिटॅमिन-D आणि कॅल्शिअम महत्त्वाचं आहे. \n\nमदरहूड रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिमा ठमके म्हणतात, \"व्हिटॅमिन-डी कमी असेल तर महिलांनी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.\"\n\nप्रत्येक महिलेने करावी पॅप स्मिअर टेस्ट (Pap Smear Test) \n\nही टेस्ट गर्भाशयाशी निगडीत आहे. गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढतंय. स्तनांच्या कॅन्सरनंतर भारतात महिलांमध्ये गर्भाशयाचा कॅन्सर सर्वांत जास्त आढळून येतो. \n\nडॉ. संवेदा समेळ सांगतात, \"गर्भाशयात कॅन्सर होण्यापूर्वी काही बदल झालेत का, याचं निदान होतं. 21 वर्षावरील सेक्शुअली अॅक्टिव्ह असलेल्या महिलेने ही टेस्ट करावी. तिशी आणि चाळीशी दरम्यान वर्षात तीन टेस्ट नॉर्मल असतील, तर ही टेस्ट 5 वर्षांनी करावी.\" \n\nस्तनांची घरच्या घरी तपासणी (Self-Breast Examination)\n\nब्रेस्ट कॅन्सरच्या निदानासाठी डॉक्टर महिलांना घरच्या घरी स्तनांची तपासणी करण्यास सांगतात. याला Self-Breast Examination म्हणतात. \n\nखारघरच्या मदरहूड रुग्णालयाच्या स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रतिमा ठमके सांगतात, \"महिलांनी स्तनांची घरच्या घरी तपासणी केली पाहिजे. स्तनात गाठ लागते का? निप्पलमधून स्राव होतोय? त्वचेचा रंग बदललाय का, याची तपासणी करावी.\"\n\nपाळीच्या वेळी येणाऱ्या समस्यांची तपासणी \n\nडॉ. प्रतिमा ठमके पुढे सांगतात, \"पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्त झाल्यास. खूप जास्त दुखत असल्यास महिलांनी तपासणी करून घ्यावी. गरज पडल्यास सोनोग्राफी करून निदान करता येतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा देताना याचाही विचार केल्याचे दिसून येते. एकाबाजूला महिला सक्षमीकरण आणि महिलांसाठी स्वतंत्र धोरण याबाबत भाष्य करायचे आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच नेत्यांना पाठिशी घालायचे अशी भूमिका पक्षाला घेता येणार नाही, असं सांगण्याचा प्रयत्नही पवारांनी आपल्या वक्तव्यातून केलेला दिसतो.\n\nज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी सांगितलं, \"गंभीर आरोपाचे परिणाम गंभीरच होत असतात. तो आरोप सिद्ध झाला तरी आणि नाही झाला तरी. बलात्काराचा आरोप गंभीर असल्याने शरद पवारांनीही प्रकरण गंभीर असल्याचे म्हटलं आहे. पण या आरोपांमध्ये किती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त ठोस पुरावा किंवा तथ्य समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस तपास करतील आणि मग पक्ष निर्णय घेईल असेच शरद पवार यांना सांगायचे असावे असे वाटते.\"\n\nधनंजय मुंडे यांच्या प्रकरणात दोन्ही बाजूंनी आरोप झालेले आहेत. संबंधित महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे तर मुंडेंनी महिला आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप केला आहे.\n\nप्रताब आसबे सांगतात, \"यासंदर्भात अधिक माहिती घेऊन सविस्तर विचार करूनच शरद पवार निर्णय घेतील. याप्रकरणाला अनेक कंगोरे असल्याचे आता दिसून येते. त्यामुळे कोणताही निर्णय पक्ष घाईगडबडीत घेणार नाही असे दिसते.\" \n\nकृष्णा हेगडे यांच्या तक्रारीनंतर शरद पवारांची भूमिका बदलणार?\n\nमहिलेचे आरोप सिद्ध होण्यापूर्वीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे योग्य नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना वाटते. त्यामुळे शरद पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असली तरी याबाबत पक्षात दोन मतप्रवाह आहेत.\n\nत्यात या सर्व घडामोडींमध्ये भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांनी मुंडेंवर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेविरोधात पोलीस तक्रार केली आहे. यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे.\n\nअभय देशपांडे सांगतात, \"हे सुद्धा लक्षात घ्यायला हवे की शरद पवार यांचे वक्तव्य भाजपचे नेते कृष्णा हेगडे यांच्या तक्रारीआधीचे आहे. मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केलेल्या महिलेविरोधात कृष्णा हेगडे यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण प्राप्त झाले आहे आणि परिस्थिती बरीच बदलली आहे. यामुळे आता मुंडे यांच्या राजीनाम्याचा विरोधात असलेला राष्ट्रवादीतील गटाचा आवाज वाढणार आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा धोका कमी करण्यासाठी पाण्याबरोबर घ्यायच्या गोळ्या, इंजेक्शन्स हा आहे. \n\nगोळ्यांमधली औषधं रक्तावाटे शरीरात सर्वत्र जातात. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी मारण्याला मदत मिळते. काही वेळा कॅन्सरची तीव्रता कमी करण्यासाठी रेडिएशन उपयोगी पडतं. \n\nपण, त्यासाठी कॅन्सर कुठल्या भागात आहे याची माहिती आवश्यक आहे. हाडांमध्ये झालेल्या कॅन्सरवर तो पसरणारा असला तरी रेडिएशन उपयोगी पडतं,'' डॉ. तोंडारे यांनी सांगितलं. \n\nहायग्रेड कॅन्सरमध्ये जीव वाचण्याची शक्यता किती?\n\nडॉ. दांडेकरांच्या मते, \"कॅन्सरचा उगम आणि स्वरुप यावरून... उर्वरित लेख लिहा:","targets":"भारतात सर्व प्रकारचे कॅन्सर उपचार उपलब्ध असल्याचं डॉ. आशुतोष यांनीही मान्य केलं. शिवाय इथं होणारा खर्चही परदेशात जाण्यापेक्षा कमी असेल. \n\nपण, त्याचबरोबर कॅन्सर उपचारांचे साईड इफेक्ट्सकडे त्यांनी लक्ष वेधलं. \n\n''किमो आणि रेडिएशनमुळे रुग्णांना इतरही समस्यांना सामोरं जावं लागतं. मळमळणं, उलट्या त्याचबरोबर केस गळणं असे त्रास सतत होतात. अशा वेळी सोनाली बेंद्रेसारख्या सेलिब्रिटी अभिनेत्रीला लोकांसमोर जाणं अवघड जाणार. यासाठीच त्यांनी बाहेर जाण्याचा निर्णय घेतला असावा.'' डॉ. आशुतोष यांनी आपला मुद्दा मांडला. \n\nमागच्याच महिन्यात अभिनेते इरफान खान यांनी मेंदूत गाठ झाल्याची बातमी उघड केली होती. त्यानंतर सोनाली बेंद्रे यांनी कॅन्सरची बातमी दिली आहे.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा नसतो. माझ्यासोबत असं काही होईल, याची मला कल्पनाही नव्हती.\"\n\nसना म्हणते, \"मला कधी-कधी आठवतं तो म्हणायचा मी तुझ्यासाठी हे करेन, ते करेन. आजही मी भावासोबत किंवा मामांसोबत बाहेर जाते तेव्हा तो मला म्हणतो की तू इतरांसोबत जाते, याचं मला वाईट वाटतं. मी त्याला म्हणते काही हरकत नाही. तू बरा झालास की मला बाहेर घेऊन जा. तेव्हा मी तुझ्यासोबतच बाहेर जाईल.\"\n\nत्याला दुःख होणार नाही, तो सतत हसत राहील, याची सना सगळी काळजी घेते. ती म्हणते, \"मी त्याला कधीच जाणवू देत नाही की मला काही वाईट वाटतंय. मी त्याच्यासोबत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"धानांना विनंती आहे की मला कृत्रिम हात लावून द्यावे. काहीतरी कामधंदा सुरू करण्यासाठी मदत करावी. हिने जे करून दाखवलं त्यासाठी खूप मोठं मन लागतं. खून हिम्मत लागते. सगळेच हे करू शकत नाहीत. ती माझ्यासाठी स्वतःचं घर, कुटुंबीय सगळं सोडून आली आहे. त्यामुळे मला तर हेच वाटेल की तिच्या घरच्यांनी तिला पुन्हा स्वीकारावं.\"\n\nसना म्हणते, \"मला दाऊदला बरं झालेलं बघायचं आहे. एवढंच मला हवंय. त्याला कृत्रिम हात बसवावा, पाय बसवावा, तो माझ्या आसपास चालता-फिरता रहावा, बस, आणखी काही नकोय.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा नाईक 70 वर्षांच्या आहेत. पापड, लोणचं, वेगवेगळ्या प्रकारची पीठं असं काय काय विकत असतात. बचतगटांकडून करवून आणतात आणि विकतात. दुकानात काही व्यवस्थित ठेवलं होतं, काही इतस्तत: पसरलेलं होतं. \n\n\"मी चार वाजेपर्यंत तिकडे होते. चार वाजता आहे तर इकडे आले तर सगळं पडलं होतं. पत्रे उडाले होते. संध्याकाळी पत्रे लावले. आंबा कोसळला. लांबून बघत होतो. पण काय करणार मी,\" नाईक आज्जी सांगत होत्या. त्या एकट्या होत्या. जीव वाचवायला बाजूच्या घरी गेल्या, पण तोवर इकडे सगळं वा-यावर होतं. आता त्यांनी ब-यापैकी सगळं उरल... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाडं पडलेली आहेत. त्यांचा प्रश्न हा आहे की यंदा कमाईच झाली नाही तर आता दुरुस्ती करायला पैसे कसे आणायचे?\n\n\"या वर्षी अगोदर सगळा सिझन निघून गेला लॉकडाऊनमुळे. लॉकडाऊनमुळे खूप फरक पडला. जे टूरिस्ट यायचे तेही आले नाहीत. त्यामुळे व्यवसायावर खूप फरक पडला. काल जे वादळ आलं त्यात शेजारच्या बिल्डिंगवरचा पत्रा उडून आमच्या कॉटेजवर पडला. त्यामुळे सगळं पिओपो, सिलिंग याची खूप हानी झाली. मोठं नुकसान झालं. आता रिडेव्हलपमेंट करायची म्हणजे अजून फटका बसणार. सिझनही निघून गेला. त्यामुळे तीही भरपाई होऊ शकत नाही. \n\nलॉकडाऊन आणि वादळ एकत्र आल्यामुळे खूप मोठं नुकसान झालं आमचं. अगोदर पर्यटक आले नाहीत म्हणून धंदा नाही आणि आता वादळात रुम्सचं नुकसान. भविष्यात काय होईल तेही दिसत नाही. असेच अजून किती महिने जातील ते सांगता येत नाही. जरी लॉकडाऊन संपला तरीही पर्यटक येण्यासाठी अजून खूप वेळ लागेल. लोक घरातून बाहेर पडतांनाही विचार करतील. लोक येतील तेव्हाच आमचा बिझनेस सुरु होईल,\" खामकर म्हणतात. \n\nवादळ समुद्रातून येऊन जमिनीवर थडकल्यावर पहिल्यांदा त्याला तोंड दिलं ते मच्छिमारांनी. समुद्रात मासेमारी बंद होती. पण बोटी, नाव समुद्रात होत्या. काही बाहेर काढून ठेवल्या होत्या. त्यांचं नुकसान झालं. मोठे मच्छिमार किंवा व्यावसायिक यांना नुकसानासमोर तग धरता येईलही. पण चिंतामणी पाटलांसारख्या छोट्या मच्छिमारांची परिस्थिती मात्र वेगळी आहे, बिकट आहे. \n\nअलिबागच्या दक्षिणेच्या पट्ट्यात फिरतांना आम्हाला चिंतामणी पाटील भेटतात. खाडीच्या पाण्यात त्यांच्या छोट्या बोटीची डागडुजी चालली होती. समुद्राच्या कडेलाही ओढून आणून ठेवलेल्या त्यांच्या बोटी दाखवयला ते आम्हाला घेऊन जातात. \n\nत्यांच्या सारख्या छोट्या मच्छिमारांचा व्यवसाय लॉकडाऊनमुळे जवळपास थांबलाच होता. आता वादळ आलं आणि त्यानंतर मान्सूनमुळे ते किमान दोन महिने समुद्रात जाणार नाहीत. सहा महिन्यांचा तोटा आणि वर वादळानं केलें नुकसान. \n\n\"मासेमारी जवळपास 15-20 दिवस अगोदरच थांबवली होती. पंचायतीनं सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका म्हणून म्हणून आम्ही सगळे मच्छी मारायला जायचे बंदच झालो होतो. होड्या समुद्राच्या जवळ होत्या. लाटा दिसायला लागल्या म्हणून आमच्या छोट्या होड्या अगोदरच बाहेर काढल्या. मी जवळपास 30-40 वर्ष मासेमारी करतो. आमच्या जाळ्यांचं नुकसान झालं. \n\nहोड्या तशाच बाहेर काढल्या. जाळी फाटली. होड्यांना दगड अडकले लाटेनं. आता..."} {"inputs":"...ा नाराजीचा फटका हा उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर निवडणुकीमध्ये स्थानिक आमदारांचा प्रभाव लोकांवर आणि कार्यकर्त्यांवर जास्त असतो तो यावेळी कसा आहे हे कळायला मार्ग नाही. कारण प्रत्येक जण स्वतंत्र काहीतरी घेऊन समोर येत आहे. पाच वर्षात स्थानिक राजकारणात अडसूळांचा हस्तक्षेप राहत नाही. त्यामुळं नेते कार्यकर्त्यांपर्यंत आणि कार्यकर्ते मतदारांपर्यंत ते कसे पोहोचतात यावरच सगळ्याच भवितव्य असणार आहे. नवनीत राणा आणि अडसूळ यांच्यामध्ये टक्कर होईल. वंचित बहुजन आघाडी, बसपा आणि मुस्लिम मतदारांमधील ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कीय कारकीर्द खऱ्या अर्थाने बहरु लागली. 2011 मध्ये अमरावती सामूहिक विवाह सोहळयात 3001 जोडप्यासोबत त्यांनी लग्न केल.\n\nराणा विरुद्ध अडसूळ\n\nराजकारणाचा जराही गंध नसणाऱ्या नवनीत राणांनी राजकारणातील खाचखळगे अल्पावधीतच आत्मसात केले. \n\n2014 मध्ये पहिली लोकसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर अडसूळ विरोधात त्या लढल्या. एका खासगी न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात खासदार आनंदराव अडसूळ यांनी राणा यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. नवनीत राणा यांनी अडसूळ याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात केला होता. त्यानंतर खासदार अडसूळ आणि राणा यांच्यात खटके उडतच राहिले. या घटनेमुळे 2014 ची लोकसभा निवडणूक राणा आणि अडसूळ यांच्याच भोवती फिरत राहीली. \n\nनवनीत राणा यांच्यावर खोट्या जातप्रमाणपत्र तयार केल्याचेही आरोप अडसूळ यांच्याकडून करण्यात आला. मात्र न्यायालयात हा आरोप टिकू शकला नाही. त्याविरोधात नवनीत राणांनी विनयभंग प्रकरणात पुनर्विचार याचिका अमरावती न्यायालयात दाखल केली होती. \n\n\"निवडून आल्यानंतर पाच वर्षे खासदार अडसूळ यांचा स्थानिक राजकारणामध्ये जराही हस्तक्षेप रहात नाही. अडसूळ मूळचे मुंबईचे आहेत. त्यामुळे स्थानिक उमेदवार डोक्यावर बसवण्यापेक्षा बाहेरच्या उमेदवाराच्या बाजूने अनेक नेते असतात. त्याचबरोबर बाळासाहेबांच्या बहुजन वंचित आघाडीला फारसा प्रतिसाद मिळेल असही वाटत नाही. दलित आणि मुस्लिम मतदार काँग्रेसच्या बाजूला राहतील. पण वंचित बहुजन आघाडीच नेमक काय चाललय हे कळण्यापलीकडचं आहे. वंचित बहुजन आघाडी तिसऱ्या क्रमांकावर राहील, बीएसपीचे कॅडर बेस मत त्यांना मिळतीलच\" देशपांडे यांच मत आहे .\n\n\"काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीचा फटका आघाडीच्या उमेदवाराला पडू शकतो. तसेच नवनीत राणा यांच्या राजकीय वाटचालीला काँग्रेसच्या-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधून छुप्या मार्गाने विरोध होईल तो वेगळाच. परंतु रिपाई चे राजेंद्र गवई यांनी या निवडणुकीत आपला पाठिंबा नवनीत राणा यांना जाहीर केल्याने नवनीत राणा यांच पारडं थोडं जड झालं आहे. काँग्रेस मधील दुखावलेले नेते हे शिवसेनेला साथ देतील असं चित्र गेल्या लोकसभेत पाहायला मिळाल होत. नेमकी तीच मते आपल्या पारड्यात पाडण्यासाठी आनंदराव अडसूळ निष्णात राजकारणी म्हणून ओळखले जातात. \n\nपण शिवसेनेपासून दुखावलेले, शिवसेनेचे अनेक नेते बंड करण्याच्या मार्गावर आहेत, त्यांची मनधरणी करण्यात आनंदराव अडसूळ..."} {"inputs":"...ा निवडणुकांमध्ये 16 ते 30 च्या दरम्यान जागा मिळाल्या होत्या. \n\n1952 साली देशात पहिल्यांदा झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर तब्बल 17 वर्षांनी सभागृहाला विरोधी पक्षनेता मिळाला. चौथ्या लोकसभेमध्ये 1969 साली राम सुभाग सिंह हे पहिले विरोधी पक्षनेते बनले. \n\nत्यावेळी काँग्रेसमध्ये फूट पडली होती आणि लोकसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या राम सुभाग सिंह यांना विरोधी पक्षनेता म्हणून मान्यता दिली होती. \n\nराम सुभाग सिंह 1970 पर्यंतच या पदावर राहिले. त्यानंतर काँग्रेसच्या फाटाफुटीच्या राजकारणामुळं काँग्रेसचेच नेते... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामनिर्देशित आहेत. विश्लेषकांच्या मते पुढच्या वर्षी भाजप राज्यसभेत बहुमतात येऊ शकतं. \n\nदोन्ही सदनात बहुमत मिळाल्यावर भाजपसाठी कोणत्याही कायद्यात बदल करणं आणखी सोपं होईल. \n\nलोकसभा निवडणुकींच्या आधी विरोधी पक्ष आरोप करत होते, की यावेळी भाजपचं सरकार स्थापन झालं तर तर काही अभूतपूर्व निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. \n\nनवीन जोशी यांच्या मते राज्यसभेत सरकारला पुढच्या वर्षीपर्यंत बहुमत मिळणार नाही. त्यानंतर जर बहुमत मिळालं तर सरकार वादग्रस्त निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n\nअशा परिस्थितीत 35A आणि 370 हे कलम रद्द करणार का हा प्रश्न उरतो. भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात कलम 370 हटवण्याची घोषणा केली होती. \n\nपक्षाने राम मंदिर उभारण्याचंही आश्वासन दिलं आहे. निवडणुकीत हा मुद्दा फारसा उपस्थित झाला नाही तरी पक्षाच्या जाहीरनाम्यात या मुद्द्याचा समावेश आहे. \n\nसरकारने राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा विधेयक आणण्यासाठी साधू संन्यासी किंवा संघाच्या कट्टर समर्थकांकडून दबाव आणण्याची शक्यता आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा निवडणुकीनंतर लगेच सप्टेंबर महिन्यात अमेरिकेतल्या ह्युस्टनमध्ये 'हाउडी मोदी' हा भव्य कार्यक्रम झाला होता. यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हेदेखील सहभागी झाले होते. \n\nटेक्सास इंडिया फोरमने तो कार्यक्रम आयोजित केला होता. त्यात जवळपास 50 हजार लोक सहभागी झाले होते. \n\nआयोजकांवर प्रश्नचिन्हं\n\n'नमस्ते ट्रंप' सोहळ्याची जय्यत तयारी सुरू झाली होती. मात्र, त्याचे आयोजक कोण, हे कुणालाच माहिती नव्हतं. आता नागरिक अभिनंदन समिती असं नाव पुढे आलं आहे. मात्र, या समितीत कोण आहेत, आयोजक कोण याचे तपशील अजूनही ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"्र धोरण म्हणून बघतात. ते म्हणतात, \"कुठल्याही राष्ट्राचे प्रमुख दुसऱ्या राष्ट्राच्या अधिकृत दौऱ्यावर असतात तेव्हा त्या देशाची संस्कृती, पर्यटनस्थळांव्यतिरिक्त ऐतिहासिक स्मारकांनाही भेटी देतात.\"\n\nगोस्वामी म्हणतात, \"असे इव्हेंट जगभरात आयोजित होत असतात. प्रत्येक देश अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांवर पैसे खर्च करतात.\"\n\nतर ज्येष्ठ पत्रकार आलोक मेहता यांच्या मते अशा प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमातून दोन्ही राष्ट्रांमध्ये द्विपक्षीय संबंध सुधारतात. \n\nमेहता म्हणतात, \"जेव्हा दुसऱ्या देशाच्या प्रमुखाला आपल्या देशाच्या संस्कृतीची ओळख करून देता तेव्हा निश्चितच त्यांचं प्रेम आणि आदर मिळतो. तेव्हा या आयोजनाचा भारतीयांना, देशाला आणि राजकीय विषयात फायदा होईल.\"\n\nमेहता यांच्या मते ट्रंप यांच्या या दौऱ्यामुळे भारताला केवळ राजकीय फायदा होणार नाही तर आर्थिक फायदाही होईल. \n\nकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'हाऊडी मोदी' कार्यक्रमाला जगातला सर्वात महागडा कार्यक्रम म्हटलं होतं. अशाप्रकारचा कुठलाच इव्हेंट भारताची आर्थिक स्थिती लपवू शकत नसल्याचंही ते म्हणाले होते. \n\nइकॉनॉमिक टाईम्समध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार भाजपने म्हटलं होतं की 'हाउडी मोदी'चं आयोजन अमेरिकेतील स्वयंसेवकांनी केलं होतं. त्यात भारत सरकार किंवा भाजपची भूमिका नव्हती. \n\nज्येष्ठ पत्रकार रमेश ओझा यांनी बीबीसी गुजरातीच्या जिगर भट्ट यांच्याशी बोलताना अशा प्रकारचे कार्यक्रम पैशांची नासाडी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणतात, \"नरेंद्र मोदी असं यासाठी करत आहेत कारण त्यांना याची सवय आहे. त्यांना असे जंगी कार्यक्रम आवडतात.\"\n\nअर्थतज्ज्ञ इंदिरा हिरवे म्हणतात, \"देशाची आर्थिक परिस्थिती वाईट असताना आपण एवढा मोठा खर्च पेलू शकत नाही.\"\n\nते झोपड्या लपवण्यासाठी उभारण्यात येणारी भिंत पाडणार असल्याकडेही लक्ष वेधतात. \n\nअर्थतज्त्र हेमंत कुमार शहा बीबीसी गुजरातीच्या जिगर भट्ट यांच्याशी बोलताना म्हणतात, \"पैसा अचल संपत्ती उदाहरणार्थ रस्ते, फुटपाथ, पूल बनवण्यासाठी खर्च झाला असता तर वेगळी गोष्ट होती. कारण त्यांचा वापर पुढेही होतो.\"\n\nअशा गर्दीच्या कार्यक्रमांच्या आयोजनात होणारा खर्च बघता ते करू नये, असं मतही ते व्यक्त करतात. हेमंत कुमार म्हणतात, \"असे कार्यक्रम खूप भव्यदिव्य असतात. मात्र, त्यांचा कायमस्वरूपी वापर होत नसतो. त्यातून रोजगारही मिळत नाही.\"\n\n'सरकारने खर्चाचा हिशेब दिला..."} {"inputs":"...ा पत्रकारितेचे अभ्यासक गंगाधर पानतावणे नोंदवतात त्यानुसार, \"मूकनायक'ने अस्पृश्यांसाठी नवे विचारयुग निर्माण केले...अस्पृश्याना त्यांच्या अस्तित्वाची व भवितव्याची जाणीव करून देण्याचे साधन म्हणून काम केले.\" (गंगाधर पानतावणे, पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पान 72).\n\n'मूकनायक'चं कार्य संपुष्टात आल्यावर काही वर्षांनी, महाड चळवळीला गती प्राप्त झालेली असताना, 3 एप्रिल 1927 रोजी आंबेडकरांनी 'बहिष्कृत भारत' या नियतकालिकाच्या रूपाने पुन्हा पत्रकारितेत मुसंडी मारली. \n\nत्रेचाळीस अंक प्रकाशित झाल्यावर 'बहिष्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"यशवंत आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रुपवते, शंकरराव खरात आणि भास्करराव काद्रेकर यांनी केलं.\n\nदलित पत्रकारिता\n\nआंबेडकरांआधी काही मोजकी नियतकालिकं अस्पृश्यांच्या जगण्याबाबत वार्तांकन करत असत. उदाहरणार्थ, महात्मा जोतिबा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीतून प्रेरणा घेऊन काही पत्रकारी प्रकल्प सुरू झाले. 'दीनबंधू' हे भारतातील पहिलं बहुजन वर्तमानपत्र कृष्णराव भालेकर यांनी 1 जानेवारी 1877 रोजी सुरू केलं. \n\nसत्यशोधक विचारांचा प्रसार करणं, हे या प्रकाशनाचं उद्दिष्ट होतं. दलितांना आणि त्यांच्या मतांना या वर्तमानपत्रात जागा दिली जात असे. काही लहानसहान अडथळे वगळता या वर्तमानपत्राने 100 वर्षांचा प्रदीर्घ व खडतर प्रवास केला. \n\nमहारांचे एक ज्येष्ठ नेते गोपाळ बाबा वलंगकर यांना पहिला दलित पत्रकार मानलं जातं. 'दीनमित्र', 'दीनबंधू' आणि 'सुधारक' या नियतकालिकांमध्ये त्यांनी जात व अस्पृश्यतेबद्दल केलेलं लेखन पथदर्शी ठरलं (संदर्भ- पानतावणे). वलंगकर अतुलनीय विद्वान होते. हिंदू धार्मिकव्यवस्थेची त्यांनी केलेली चिकित्सा 'विटाळ विध्वंसक' या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाली (1988). शंकराचार्य आणि इतर हिंदू नेत्यांसमोर वलंगकर यांनी सदर पुस्तकामध्ये 26 प्रश्न उपस्थित केले होते (E Zelliot, Dr. Babasaheb Ambedkar and the Untouchable Movement, p. 49; A Teltumbde, Past, Present and Future, p. 48).\n\nशिवराम जानबा कांबळे यांच्यासारख्या इतर प्रमुख महार नेत्यांनीही अस्पृश्यांच्या अधिकारांचा कैवार घेण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला. 'सोमवंशीय मित्र' (1 जुलै 1908) हे पहिलं दलित वर्तमानपत्र सुरू करण्याचं व संपादनाचं श्रेय कांबळे यांना जातं [चित्र पाहा]. \n\nदलित चळवळीतील आणखी एक मोठे नेते व नागपूरस्थित इम्प्रेस मिलमध्ये कामगारांचं नेतृत्व केलेले किसन फागोजी बनसोडे यांनीही एक छापखाना सुरू केला होता, त्यामुळे त्यांना स्वतःची स्वतंत्र प्रकाशनं चालवता आली. त्यांनी 'निराश्रित हिंदू नागरिक' (1910) 'मजूर पत्रिका' (1918-22) आणि 'चोखामेळा' (1916) ही प्रकाशनं स्वतःच्या छापखान्यातून प्रकाशित केली. बनसोडे यांनी 1913 ला कालिचरण नंदागवळी यांच्यासोबत विटाळ विध्वंसक सुरू केलं होतं. \n\n 1941 साली त्यांनी चोखामेळ्याचं चरित्रही लिहिलं. 'सोमवंशीय मित्र' अस्तित्वात येण्यापूर्वी किसन फागोजी बनसोडे यांनी 'मराठा दीनबंधू' (1901), 'अत्यंज विलाप' (1906) आणि 'महारांचा सुधारक' (1907)..."} {"inputs":"...ा पदावर बसलेल्याने परिपक्वता दाखवली पाहिजे. त्यासंबंधी शंकेची स्थिती आहे, म्हणून मला काही त्यांना अधिक महत्त्व द्यायचं नाही,\" असं ते म्हणाले.\n\nराज ठाकरेंची भूमिका\n\nराज ठाकरेंनी घेतलेली भूमिका चांगली असल्याचं शरद पवार म्हणतात. \"त्यांना पक्ष उभा करायचाय. आणि याची सुरुवात प्रभावी विरोधी पक्ष उभा करण्यातून करण्याची त्यांची संकल्पना दिसतेय. हा एक वेगळा मार्ग आहे आणि ते नेहमीच इतरांपेक्षा वेगळा मार्ग धाडसाने घेतात हे त्यांचं वैशिष्ट्यं आहे.\"\n\nराज्यात विरोधी पक्षच अस्तित्त्वात नसल्याच्या राज ठाकरेंच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेक्षा गंभीर आहेत आणि या गंभीर प्रश्नांपासून डायव्हर्ट करण्याचं काम सरकारकडून केलं जातंय. दुर्दैवाने त्याला मीडियाही बळी पडायला लागलेला आहे,\" असं ते म्हणाले.\n\nबाळासाहेब ठाकरे (फाईल फोटो)\n\nपवारांचा महाराष्ट्र दौरा\n\nगेले काही दिवस शरद पवारांनी महाराष्ट्राचा झंझावाती दौरा सुरू केलाय. राष्ट्रवादीतले दिग्गज नेते पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवारांनी आपली जनतेवरची पकड या दौऱ्यातून दाखवून दिली. या वयामध्ये दौरे करावं लागणं, म्हणजे पुढची फळी पुढे येऊ शकली नाही, असा याचा अर्थ होतो का?\n\nहे विचारल्यावर शरद पवार म्हणाले, \"दुसरी पिढी ठिकठिकाणी कामाला लागलेली आहे. जयंत पाटील, अजित पवार हिंडत आहेत. सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे हिंडत आहेत. आम्ही सगळ्यांना जिल्हे दिलेले आहेत. माझी या सगळ्यांना साथ आहे. नेतृत्त्व करणारी उत्तम पिढी तयार केलेली आहे. आम्हाला त्याची चिंताच नाही.\"\n\nपाहा संपूर्ण मुलाखत\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा परिसरात भूमिगत रेल्वेचं जाळं असायचं. जमिनीखालच्या स्टेशनपर्यंत जाण्यायेण्यासाठी मोठ्या आकाराच्या लिफ्ट वापरल्या जायच्या. \n\nउपयुक्त लिफ्टमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला बळकटी मिळाली. भव्य आकाराच्या लिफ्ट असलेल्या इमारती आणि भूमिगत रेल्वेचं जाळं ही आजच्या मॅनहटन परिसराची ओळख आहे. \n\nगगनचुंबी इमारती असल्यामुळे भूमिगत रेल्वेचं जाळं पसरू शकलं. या दोन्ही व्यवस्था लिफ्टसारख्या यंत्रणेमुळे कार्यान्वित असतात याकडे आपलं दुर्लक्ष झालं. \n\nआकाशाशी नातं जोडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि जमिनीच्या उदरात धावणाऱ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातोय, हे समजलंच नसतं.\n\nलिफ्ट या वस्तूला आपण गृहीत धरतो पण काळानुरुप त्यात बदल झाले आहेत. \n\nउंचच उंच इमारती या हे या लिफ्ट तंत्रज्ञानासाठी मोठं आव्हान आहे. सुपर टाइट रोप अर्थात प्रचंड शक्ती आणि क्षमतेच्या तारांच्या बळावर गगनचुंबी इमारतीत लिफ्ट कार्यरत असते. \n\nअमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट ही जगभरातल्या प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींपैकी एक.\n\nअत्याधुनिक संगणकीय प्रणालींद्वारे एकाचवेळी दोन गाड्यांची ने-आण केली जाऊ शकते. अनेकदा सोपी युक्तीच नामी ठरते. \n\nलिफ्टच्या रांगेत प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी लॉबीमध्ये मोठ्या आकाराचे आरसे बसवलेले असतात. आरशात स्वत:चं रुप पाहण्यात प्रत्येकजण दंग होतो आणि वाट पाहण्याचा कंटाळा दूर होतो. \n\nलिफ्ट ऊर्जा संवर्धक असतात कारण त्यांची रचना पर्यावरणस्नेही असते. तंत्रज्ञानानुसार त्यात अर्थातच सुधारणा होऊ शकते. \n\nन्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट ही जगभरातल्या प्रसिद्ध गगनचुंबी इमारतींपैकी एक. या इमारतीमधून कार्बन उत्सर्जन कमी व्हावं यासाठी 500 मिलियन डॉलर इतकी प्रचंड रक्कम खर्चून एक प्रकल्प राबवण्यात आला.\n\nया प्रकल्पाअंतर्गत एम्पायर स्टेटच्या लिफ्टच्या वीज वापरात मूलभूत बदल करण्यात आले. माणसांना त्यांच्या मजल्यावर सोडून लिफ्ट खाली जाते किंवा रिकामी लिफ्ट वर जाते तेव्हा शिल्लक राहणारी ऊर्जा इमारतीला पुरवण्यात येते. \n\nपण एम्पायर स्टेट इमारत नेहमीपासूनच ऊर्जेचं संवर्धन करत होती. कारण या इमारतीखालीच रेल्वेस्टेशन आहे. स्टेशनसाठी उपलब्ध ऊर्जा यंत्रणेचा फायदा एम्पायर स्टेटला होतो आणि इमारतीचं वैयक्तिक ऊर्जासंवर्धन होतं. \n\nतंत्रज्ञानाचं आधुनिकीकरण होण्यापूर्वी अशा लिफ्ट्स वापरल्या जात.\n\nपर्यावरण क्षेत्रात कार्यरत 'रॉकी माऊंटन इन्स्टिट्यूट'ने एम्पायर स्टेटमधल्या लिफ्ट ऊर्जायंत्रणेत बदल केले. पर्यावरणपूरक वास्तू कशी असावी, याचं उत्तम उदाहरण या इन्स्टिट्यूटचं कार्यालय आहे. \n\nया कंपनीचे संस्थापक अमोरी लोव्हिन्स यांचं स्मारक या वास्तूमध्ये आहे. हे ऑफिस एका पर्वतराजीत आहे. \n\nकंपनीपासून सर्वांत जवळचं स्टेशन 300 किलोमीटरवर आहे. आणि कंपनीत काम करणारी माणसं सायकल, बस किंवा इलेक्ट्रॉनिक कार वापरून ऑफिसला जातात. \n\nअनेक बैठका टेलिकॉन्फरन्सिंद्वारे होतात. अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या खिडक्या, पाण्याचा पुनर्वापर होणारी यंत्रणा, ऊर्जेचं संवर्धन करणारी मशिन्स, अशा अनोख्या गोष्टी या कंपनीत आहेत. \n\nपण..."} {"inputs":"...ा पळू लागल्या. रकबरने गायींना शांत करायचा प्रयत्न केला, पण काय होतंय ते समजायच्या आतच त्या गुंडांनी आम्हाला पकडलं. मी बरीच झटापट करून शेवटी शेजारच्या कापसाच्या शेतात लपलो. पण रकबारला त्यांनी गाठलं,\" असलम सांगत होते.\n\nत्या जमावाने लाकडी दांड्यांनी रकबरला मारायला सुरुवात केली.\n\nरकबरचे वृद्ध वडील सुलेमान यांना अजूनही आपल्या मुलाच्या हाताचे तुटलेले तळवे आठवतात. \"शवचिच्छेदनाच्या अहवालात त्याच्या शरीरावर 13 मोठ्या जखमा असल्याची नोंद आहे. हातांचा वापर करून त्याने स्वतःला वाचवायचा प्रयत्न केला असणार. त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मारहाण केल्याचंही पोलिसांना सांगितलं.\n\nगायींच्या सुरक्षिततेसाठी आपण एका हवालदाराला घटनास्थळी ठेवलं आणि जखमी रकबरला जीपमध्ये घालून रुग्णालयाकडे नेलं, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आलं, असं सिंग यांनी पुढे नोंदवलं आहे.\n\nआरोपपत्रात काय म्हटलंय?\n\nअलवार सत्र न्यायालयात 7 डिसेंबर रोजी रकबारच्या खुनाविषयी आरोपपत्र दाखल करण्यात आलं. त्यात धर्मेंद्र यादव, परमजीत आणि नरेंद्रकुमार यांना मुख्य आरोपी मानण्यात आलं आहे.\n\nउप-निरीक्षक मोहन सिंग यांनीच 21 ऑगस्ट रोजी केलेल्या निवेदनातून मात्र गुन्ह्याचं पूर्णतः वेगळं चित्र उभं राहतं. या निवेदनानुसार, सिंग घटनास्थळी पोहोचले तेव्हा, तिथे उभ्या असलेल्या चार लोकांनी आपल्याला मारहाण केल्याचं जखमी आणि चिखलाने माखलेल्या रकबरने त्यांना सांगितलं.\n\nया चौघांची नावं प्रामजी, नरेंद्र, धर्मेंद्र आणि विजय शर्मा अशी होती. आणखी एक गावकरी योगेश ऊर्फ मॉन्टीसुद्धा घटनास्थळी उपस्थित होता.\n\nसिंह पुढे नोंदवतात की, त्यांनी रकबरला वर उचललं, जवळच्या रस्त्यापाशी आणलं आणि त्याच्या अंगावरचा चिखल धुवून काढला. \"रिमझिम पाऊस पडत होता आणि अंधार होता. आपला सोबती असलम कापसाच्या शेतांकडे पळून गेल्याचं रकबरने आम्हाला सांगितलं. आम्ही आधी अस्लामला शोधायला कापसाच्या शेतांकडे गेलो, पण तो आम्हाला सापडला नाही. त्यानंतर, नवलकिशोर म्हणाला की, कृष्णा नावाचा त्याचा एक भाऊ जवळच राहतो आणि टेम्पो चालवतो. त्या टेम्पोतून गायींना सुरक्षित गोशाळेत दाखल करता येईल, असं त्याने सुचवलं.\"\n\nरकबरने नावं सांगितलेले चारही जण गायींना सोबत घेऊन लानवंडी गावाकडे चालत गेले आणि पोलिसांचं पथक जीपमधून तिथे गेलं, असं आरोपपत्रात नमूद केलं आहे. तिथे टेम्पोचालकाला उठवण्यात आलं आणि गायींना गोशाळेत घेऊन जाण्याची सूचना त्याला करण्यात आली.\n\nमग पोलीस त्यांच्या स्थानकाकडे गेले, तिथून पुन्हा गायी आहेत का, ते तपासायला गोशाळेकडे गेले. तर घटनास्थळी पोहोचायला अडीच तासांहून अधिक काळ उलटून गेल्यानंतर त्यांनी रकबरला जेमतेम चार किलोमीटरांवर असलेल्या एका सामुदायिक रुग्णालयात दाखल केलं.\n\nकलम 193 अंतर्गत याचिका\n\nजीव गमवावा लागलेल्या रकबरच्या वकिलांनी फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम 193 नुसार याचिका दाखल केली आहे. रकबरची शारीरिक अवस्था गंभीर असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं होतं, तरीही घटनास्थळापासून केवळ चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रुग्णालयात नेण्यासाठी पोलिसांनी इतका..."} {"inputs":"...ा पाचव्या खंडात पृष्ठ 77 वर येते. विवेकानंद म्हणाले, 'या देशात एक काळ असा होता, की गोमांस भक्षण केल्याशिवाय ब्राम्हण हा ब्राह्मण होऊ शकत नव्हता. वेदांत तर असं सांगितलं आहे, 'राजा किंवा मार मोठा संन्यासी घरी आला तर, गाय बैलांच्या मांसाचं रूचकर भोजन त्यांना द्यावं.' \n\nस्त्री मुक्तीचा प्रश्‍न\n\nस्त्री प्रश्‍नाबाबत विवेकानंदांनी अशीच भेदक मतं मांडलीत. संमतीवयाच्या कायद्याची चर्चा सुरू असताना 1895 मध्ये आपला मित्र राखाल (म्हणजे नंतरचे बम्हानंद) यांना पत्र पाठवून त्यांनी सांगितले, \"ही बालविवाहाची प्रथा... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्‍वराच्या मंदिरात शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांना प्रवेश दिला जात नाही, असं ऐकतो. हे पूर्णपणे चुकीचं आहे. शरीर विक्रय करणाऱ्या स्त्री ही आपली सर्वात अधिक पददलित बहीण आहे. तिचं शारीरिक, मानसिक, आर्थिक शोषण होत आहे. मंदिराची सर्वाधिक गरज तिला आहे. दक्षिणेश्‍वराचं मंदिर शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांसाठी उघडं पाहिजे.\"\n\nस्त्रीमुक्तीचा विचार मांडणाऱ्या स्वामी विवेकानंद यांनी भगिनी निवेदितांना लिहिलेल्या पत्रात भारतातील स्त्रियांचे प्रश्न समजून घेण्याविषयी लिहिलं.\n\nआरक्षणाचे समर्थक विवेकानंद\n\nविवेकानंदांनी आरक्षणाबाबत आपली भेदक आणि आजही दाहक वाटतील अशी मतं नोंदवली आहेत. कुंभकोणमला ब्राह्मण तरुणांच्या सभेत भाषण करताना ते म्हणाले, \"ब्रम्हवृंदहो, तुमच्या आणि माझ्या जातीची मृत्यूघंटा वाजवायला मी इथे उभा आहे. आपण जर सुखानं मेलो नाही, तर आपण कुजू. तसे होऊ नये, म्हणून आपण सांगितलं पाहिजे, 'आम्ही उच्चवर्णीय आहोत. अर्थार्जनाची एकही नोकरी आम्ही करणार नाही. त्या आम्ही दलितांसाठी मोकळ्या ठेवतो आहे'.\" \n\nमात्र विवेकानंद केवळ शंभर टक्के आरक्षण मागून थांबत नाहीत. ते म्हणतात, \"आपण त्यांना अनेक शतके शिक्षण दिलेलं नाही. त्यामुळे आपल्याला एक शिक्षक लागत असेल, तर त्यांना सात शिक्षक लागतील. त्यांच्यासाठी सातपट अधिक चांगल्या शिक्षणाची आपणाला सोय करावी लागेल.\" \n\nआणि या विषयावर राखालला पत्र पाठवून त्यांनी सांगितले, \"काहीजण म्हणतात, निसर्गातच समता नाही, तर ती आणण्याचा प्रयत्न तुम्ही का करता?' त्यांना आपण सांगितलं पाहिजे, 'निसर्गात समता नसेल, तर ती निर्माण करायला निसर्गानं आम्हाला जन्माला घातलं आहे. आता मला वाटतं की, दलितांसाठी सातपट नव्हे, तर दहापट अधिक चांगल्या शिक्षणाची सोय आपणाला करावी लागेल!\"\n\nमात्र हे सांगणारे विवेकानंद ब्राह्मण ब्राह्मणेत्तर वाद खेळत नाहीत. \n\n'आपले महाप्रतापी पूर्वज तामीळ' या लेखात ते म्हणतात, \"आज मद्रास प्रांतात ब्राह्मण द्वेषाची जी लाट आली आहे, ती थांबली पाहिजे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात नेतृत्व देत आज ब्राह्मण तरुण उभे आहेत. याचे कारण ते ब्राह्मण आहेत. हे नव्हे तर, त्यांना अनेक शतके शिक्षण मिळाले हे आहे. आपण ब्राह्मण- ब्राह्मणेतर वाद खेळत नाही. आपणाला ब्राह्मणांना दलित आणि दलितांना ब्राह्मण बनवावयाचे नाही, आपण जातीअंताची लढाई लढतोय.\"\n\n'हिंदू-मुस्लीम समन्वय हवा'\n\nया देशाचा अभ्युदय करावयाचा असेल, तर \"हिंदू-मुसलमान..."} {"inputs":"...ा पाहिजे. कारण सेनेचीही काही काळ परप्रांतीयविरोधी भूमिका राहिली आहे. तेलुगू देसम, तृणमूल काँग्रेस यांचंही तसंच आहे. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र, हा न्याय आहे. आणि लग्न ही गोष्ट आता राजकारणात शक्तिप्रदर्शनासाठी वापरली जाते. त्यात नवीन काही नाही,\" असं खडस सांगतात.\n\nअर्थात मनसेचे नेते संदीप देशपांडे मात्र आघाडीच्या प्रश्नावर अतिशय सावधपणे उत्तर देतात. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले की, \"काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी करायची की नाही, याचा निर्णय राज ठाकरे घेतील. आम्ही कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही, तसंच... उर्वरित लेख लिहा:","targets":"े की, स्थानिक लोकांना त्यांच्या भागात काम मिळायला हवं. स्थानिकांचे रोजगार हिसकावले जाऊ नयेत. दिवंगत इंदिरा गांधींनाही हेच वाटत होतं. तर मी काय वेगळं सांगत आहे?\n\n\"पूर्वी दक्षिणेतून लोक मुंबईत यायचे. तिथे रोजगार निर्माण झाले. दक्षिणेतले लोंढे थांबले. देशाचे 70-80 टक्के पंतप्रधान उत्तर प्रदेशातून निवडून आले. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांना विचारा की जर निवडून येण्यासाठी आमचा प्रदेश चालतो तर उद्योगांसाठी का नाही?\" असं राज त्या सभेत म्हणाले होते. \n\nकाँग्रेसनं आघाडी करायचं नाकारलं तर काय?\n\n2019च्या निवडणुकीत काँग्रेस शक्य तितक्या समविचारी पक्षांना सोबत घेताना दिसत आहे. शिवाय चंद्राबाबूंसारखे नवे मित्रही जोडत आहे.\n\nमात्र मनसेचा विषय निघाल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ते म्हणाले, \"गेली काही वर्षं ते भाजपच्या विरोधात भूमिका घेऊन बोलत आहेत. पण आम्ही त्यांच्याशी आघाडी करणार नाही. पण राष्ट्रवादीने जर मनसेला सोबत घेतलं, त्यांच्या कोट्यातून जर मनसेला जागा दिली, तर आम्ही काही करू शकत नाही. जसं की आम्ही प्रकाश आंबेडकरांना आघाडीची ऑफर दिली आहे. पण MIMला आम्ही सोबत घेतलेलं नाही. हे तसंच आहे.\"\n\nराहुलना निमंत्रण, मोदी-शहांना दूर ठेवलं?\n\nराज ठाकरे यांचं 26 जानेवारीचं कार्टून\n\nअमित ठाकरे यांच्या लग्नाचं निमंत्रण राज यांनी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांना दिलं. त्याच्या जाहीर बातम्याही आल्या. मात्र नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांना लग्नाचं निमंत्रण दिल्याचं वृत्त कुठेही आलं नाही. \n\nत्याचं विश्लेषण करताना संतोष प्रधान सांगतात, \"सगळ्यांची लढाई मोदींशी आहे. आता राज ठाकरे रोज जर त्यांची कार्टूनमधली टिंगलटवाळी करतायत आणि लग्नात जर स्वागत करताना दिसले तर कुंचला बोथट दिसेल. एकीकडे आघाडीत घुसण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे हे मोदींशी जवळीक हे बघून तुम्ही दोन दगडांवर पाय का ठेवता, असा अर्थ निघू शकतो.\"\n\nआता पुढे काय?\n\nमहाराष्ट्रात राष्ट्रवादी मनसेला सोबत घेण्याच्या बाजूने आहे, तर काँग्रेसनं प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन समाज पक्षाला ऑफर दिली आहे. आता निवडणुका जाहीर होण्यास दीड-एक महिन्याचा अवधी उरला आहे.\n\nत्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारिप बहुजन महासंघाचं काय होणार, याचं उत्तर मिळायला महिना बाकी आहे. त्यामुळेच लग्नाच्या निमित्ताने होत..."} {"inputs":"...ा पीपल्स फ्रंटला 10, भाजपला 3 तर NDPला 3 जागा\n\nनिवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत नागालँडमध्ये 17 जागांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. \n\nया आकडेवारीनुसार भाजपला 3 जागी विजय मिळाला असून 7 जागांवर त्यांना आघाडी आहे.\n\nनागा पिपल्स फ्रंट 10 जागी विजयी, 14 जागांवर आघाडीवर\n\nनॅशन डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षाने 3 जागी विजयी, 12 जागांवर आघाडी मिळवली आहे\n\nएका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.\n\n15.00 : बीबीसी मराठीला दिसलेले 'नागा'रंग\n\nगेले 12 दिवस बीबीसी मराठीची टीम (मयुरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांना जातं. ईशान्येकडच्या जनतेनं यांच्या विचारांना स्वीकारलं आहे. याशिवाय आमच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचंही हे फळ आहे. या यशात भाजप अध्यक्ष बिप्लव देव, सुनील देवधर आणि हेमंत बिस्वा सरमा यांचा मोठा वाटा आहे.\"\n\n13.40 : मेघालयमध्ये काँग्रेसची आघाडी\n\n13.10 : नागालँडचे निकाल\n\n13.05 : मेघालय - काँग्रेसचे 4उमेदवार विजयी\n\n13.00 : त्रिपुरा निकाल \n\n12.35 : त्रिपुरात भाजपच्या कार्यालयाबाहेर जल्लोष\n\n12.30 : कोण आहेत सुनील देवधर\n\nत्रिपुरातल्या भाजपच्या मुसंडीत सुनील देवधर या मराठी माणसानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्याशी बीबीसी मराठीनं केलेली ही बातचीत - \n\nhttps:\/\/www.bbc.com\/marathi\/india-43108889\n\n12.25 : मेघालयमध्ये काँग्रेसनं खातं उघडलं\n\nकाँग्रेसचा एक उमेदवार विजयी. 20 जागांवर घेतली आघाडी. \n\nयाशिवाय नॅशनल अवेकनिंग मुव्हमेंटचाही एक उमेदवार विजयी झाला आहे.\n\nमेघालयातील 59 मतदारसंघापैकी सहा मतदारसंघाचे निकाल जाहीर झाले आहेत. \n\n12.15 : पाहा भाजपच्या त्रिपुरा मुसंडीचं रहस्य\n\nज्येष्ठ पत्रकार संदीप फुकन यांच्याशी बातचीत केली बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांनी.\n\n12.00: मेघालय आणखी निकाल\n\nमेघालयमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीचे 2 उमेदवार विजयी झाले असून हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला आहे. याशिवाय एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. \n\n11.35 : मेघालयमध्ये खाते उघडले\n\nमेघालयमध्ये हिल स्टेट पिपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचा एक उमेदवार विजयी झाला असून आणखी एका जागेवर पक्षाचा उमेदवार आघाडीवर आहे.\n\nयुनायटेड डेमोक्रॅटिक पार्टीनेही खातं उघडलं असून पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. तर चार ठिकाणी आघाडीवर आहेत.\n\n11.30 : कौल कोणाला?\n\n11.20 : सरकारचा कल स्पष्ट?\n\nत्रिपुरात भाजपची आघाडी, नागालँडमध्ये अटीतटीचा लढत आणि मेघालयमध्ये काँग्रेसची आघाडी.\n\n10.50 : भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू\n\n10.10 : त्रिपुरातसत्ता स्थापनेचा दोघांचाही दावा\n\nत्रिपुरा निवडणुकीच्या निकालांवर भाजप आणि CPM हे दोन्ही पक्ष सत्ता स्थापन करण्याचा दावा करत आहेत.\n\n10.00 : प्राथमिक कल\n\nभारत निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार,\n\nमतमोजणीस सुरुवात\n\nइशान्य भारतातील त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीस सकाळी आठ वाजल्यापासून सुरूवात झाली. \n\n857 उमेदवार रिंगणात \n\nत्रिपुरामध्ये 18 फेब्रुवारीला मतदान झाले. तर..."} {"inputs":"...ा पुरेपूर वापर पंकजा मुंडे करू शकतात, असं नानिवडेकर यांनी म्हटलं. \n\nमृणालिनी नानिवडेकर यांनी पुढे सांगितलं, की \"धनंजय मुंडे हे अतिशय उत्तम नेते आहेत. मेहनती आणि अभ्यासू आहेत. त्यांचं मराठा नसणं हेसुद्धा राष्ट्रवादीसाठी फायद्याचं आहे. पण त्यांनी गोपीनाथ मुंडेंसोबत भाजपमध्ये राजकारण सुरू केलं, पण नंतर राष्ट्रवादीमध्ये गेले. मतदारांच्या मनात त्यांच्या या राजकारणाबद्दल काय भावना आहेत, हे निवडणुकीत महत्त्वाचं ठरेल.\n\n\"दुसरीकडे पंकजांचं राजकारण काहीसं एकारलेलं आहे. त्यांच्यावर चिक्की घोटाळ्यासारखे आरोप... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोग करून घेता येणार नाही.\"\n\n'पंकजा-धनंजय मुंडेंमधील संघर्षाचा इतिहास'\n\nएकमेकांसाठी पंकुताई आणि धनुभाऊ असलेले हे भाऊ-बहीण राजकारणाच्या आखाड्यात परस्परांचे कट्टर विरोधक बनले आहेत. गोपीनाथ मुंडे हयात असतानाच दोघांमधील संघर्षाची ठिणगी पडली होती. \n\nगोपीनाथ मुंडे जेव्हा राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले, तेव्हा बीडमधला त्यांचा वारसदार म्हणून त्यांचे पुतणे धनंजय मुंडे यांच्याकडे अनेक जण पाहत होते. मुंडे महाराष्ट्र पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते. \n\n2009 साली गोपीनाथ मुंडे बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले तर त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडेंची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. पण इथूनच सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती.\n\nजानेवारी 2012 मध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला. तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीही आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला.\n\n2013 मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करत विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीकडून लढवली. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. त्यामध्ये धनंजय विजयी झाले. मुंडेंच्या निधनानंतर धनंजय विरुद्ध पंकजा असा संघर्ष सुरू झाला.\n\n2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यामध्ये पंकजांनी बाजी मारली.\n\nडिसेंबर 2016 मध्ये परळी नगरपालिकेची निवडणूक झाली. मुंडे कुटुंबीयांसाठी ही नगरपालिका नेहमीच महत्त्वाची ठरली आहे. यावेळेस पंकजा विरुद्ध धनंजय असं पुन्हा चित्र होतं. \n\nतेव्हा धनंजय मुंडे यांनी 33 पैकी तब्बल 27 उमेदवार निवडून आणत त्यांनी नगरपालिकेवर आपलं वर्चस्व सिद्ध केलं. या निवडणुकीनंतर भावा-बहिणीतली चुरस वाढली.\n\n2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.\n\nलोकमतच्या कार्यक्रमात दोघेही एका मंचावर आले होते.\n\nदरम्यान, यावेळेस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.\n\nअनेक..."} {"inputs":"...ा पोषक अशीच होती. नागपुरात गरम किती होतं याचा आपल्याला अंदाज आहे. पण रूटने पहिल्याच डावात खणखणीत आत्मविश्वासासह अर्धशतक झळकावलं. फिरकीपटूंसमोर त्याचं पदलालित्य विशेष भावणारं होतं. \n\nजो रूट\n\nटेस्ट अनिर्णित राहिली आणि इंग्लंडने भारताला भारतात 2-1 असं नमवण्याचा पराक्रम केला. \n\nजो रूटच्या पदार्पणावेळी संघव्यवस्थापनासमोर अन्य दोन पर्याय होते- आयोन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टो. मॉर्गनची टेस्ट कारकीर्द बहरली नाही मात्र वनडे आणि ट्वेन्टी-20त तो संघाचा कणा झाला. मॉर्गनच्याच नेतृत्वात इंग्लंडने पहिल्यांदा वर्... उर्वरित लेख लिहा:","targets":". इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनही यॉर्कशायरचाच. \n\nजो रूट बॅटिंग करताना\n\nचांगल्या बॅटिंगचा वसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे येतो असं म्हणतात. यॉर्कशायर क्रिकेट तसंच इंग्लंड क्रिकेट वर्तुळातल्या जाणकारांचं रूटकडे बारीक लक्ष होतं. कारकीर्दीच्या सुरुवातीपासूनच रूटकडे नेक्स्ट बिग थिंग म्हणून पाहिलं गेलं. \n\nहा इंग्लंडचा मुख्य बॅट्समन असेल, हा भावी कर्णधार आहे अशा अपेक्षांची झूल रूटच्या खांद्यावर लहान वयातच ठेवली गेली. एकप्रकारे कर्तृत्वाने मोठं होण्याचा सक्तीवजा आग्रह भवतालातून होत होता. चुका करण्याची संधी रूटला मिळालीच नाही. \n\nआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवल्यापासून हा बॅटिंगचा आधारवड असेल, हाच आमचा भविष्यातला नेता असंच रूटबद्दल बोललं गेलं. उदयोन्मुख, होतकरू अशी विशेषणं रूटच्या नावाला चिकटलीच नाहीत. त्याने परिपक्व स्वरुपाची बॅटिंग करावी, सर्वसमावेशक राहून संघाची मोट बांधण्यासाठी योजना आखाव्यात अशा अपेक्षा ठेवण्यात आल्या. \n\nदडपणाखाली, दबावात मोठमोठी माणसं स्वत्व हरवून बसतात. लौकिकाला साजेसं काम त्यांच्या हातून होत नाही. काही नैराश्य, चिंतेची शिकार होतात. रूटने या अपेक्षांची ढाल केली आणि प्रत्येक मॅचगणिक स्वत:ला सुधारत गेला. \n\nअदुभत सातत्य\n\nजो रूट खास का? याचं उत्तर आकड्यांमध्ये आहे. पदार्पण ते शंभर टेस्ट (2012-2021) या प्रवासादरम्यान जो रूट फक्त 2 टेस्ट खेळू शकला नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर रूटच्या पदार्पणापासून त्याच्या शंभराव्या टेस्टपर्यंत इंग्लंडने 101 टेस्ट खेळल्या, रूट त्यापैकी 99 मध्ये संघाचा भाग होता.\n\nरूट 101पैकी 99 टेस्ट खेळू शकला याचाच अर्थ कामगिरी आणि फिटनेस या दोन्ही आघाड्यांवर तो मजबूत होता. रूटला 2014मध्ये फक्त एकदा टेस्ट संघातून वगळण्यात आलं. पुढच्याच टेस्टमध्ये संघात परतल्यानंतर द्विशतक झळकावत रूटने निवडसमितीला चोख प्रत्युत्तर दिलं होतं. गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध एका टेस्टवेळी त्याने पॅटर्निटी लिव्ह घेतली होती.\n\nजो रूट\n\nरूटने 8 वर्षांत 99 टेस्ट खेळल्या आहेत. दरवर्षी सरासरी 12 टेस्ट रूट खेळला आहे. याव्यतिरिक्त तो वनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकारातही खेळतो. प्रत्येक संघांचं कॅलेंडर भरगच्च असतं. विश्रांतीसाठीही फारसा वेळ नसतो. याचबरोबर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये स्थिरावल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ, बॉलर बॅट्समनच्या तंत्रातील उणीवा शोधून काढतात आणि त्यानुसार आक्रमण केलं जातं...."} {"inputs":"...ा प्रकल्पाचे संचालक डॉ. रजनीकांत आरोळेंकडे घेऊन गेली. त्यांनी लगेचच माझ्यावर औषधौपचार तर सुरू केले.\"\n\nसोबतच, डॉ. आरोळेंनी रत्नाला प्रकल्पाच्या खडकतमधल्या शेतावर नोकरी दिली. त्यांनी तिथं कामाला सुरुवात केली खरी, पण तो आजार आणि त्यामुळं होणारा सामाजिक त्रास काही पाठ सोडत नव्हता.\n\nत्या सांगतात, \"शेतावर काम करणारे इतर लोक माझ्यापासून फटकून वागू लागले.\"\n\nरत्ना आज शेती आणि बचत गट यशस्वीपणे सांभाळत आहेत.\n\n\"डॉ. आरोळेंना ही गोष्ट कळाल्यावर एक दिवस ते शेतावर आले. सर्व जण जेवायला बसले आणि डॉ. आरोळेंनी मला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मेडिकल रिपोर्ट दाखवते.\"\n\nसमाजाने एड्सग्रस्तांबद्दलचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असं रत्ना सांगतात.\n\n\"मग त्यांचा विश्वास बसतो, आणि विश्वासही वाढतो की HIVशी संघर्ष करून जगता येऊ शकतं. इतर एड्सबाधितांची, त्यांच्या नातेवाईकांची हिंमत वाढवणं, यामध्ये मला खूप समाधान मिळतं.\"\n\nरत्ना यांच्या या संघर्षाची, प्रतिकूल परिस्थितीवर मात करणाऱ्या त्यांच्या वाटचालीची दखल स्वित्झर्लंडमधील जी. आय. सी. ए. एम. या आंतरराष्ट्रीय पातळीवर आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेनं घेतली. \n\n1 डिसेंबरला जागतिक एड्स दिनाच्या दिवशी रत्ना यांना व्याख्यान देण्यासाठी स्वित्झर्लंडला आमंत्रित करण्यात आलं आहे. \n\nरत्ना सांगतात, \"मला हेच मांडायचं आहे की, समाजाने HIV-एड्ससह जगणाऱ्यांबद्दल आपला दृष्टिकोन बदलण्याची खूप गरज आहे. त्यांचा तिरस्कार करू नका. कॅन्सर आणि डायबेटिस यासारखा हाही एक आजारच आहे.\"\n\n\"HIV-एड्ससह जगणाऱ्यांना औषधोपचार तर मिळायलाच हवेत. पण त्यांना रोजगारही मिळायला हवा. स्वत:च्या पायावर उभे राहिले तर ते सन्मानानं जगू शकतात. आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे HIV-एड्ससह जगणाऱ्यांच्या मुलांना दूर सारू नका,\" असं त्या सांगतात. \n\n(एचआयव्ही बाधित असले तरी आपली ओळख लपवण्याची इच्छा नसल्याची रत्ना जाधव यांची भूमिका आहे. त्यानुसार त्यांची ओळख करून देण्यात आली आहे. तसंच छायाचित्रं वापरण्यात आली आहेत.)\n\nहे वाचलं का? \n\nहे पाहिलं का? \n\nघोंगडी ही धनगर समाजाची ओळख आहे. पण, ती बनवणं किती कष्टाचं आहे माहीत आहे?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा प्रत्येकाला मदत मिळेल याची काळजी घेतली. \n\n\"प्राधान्य कशाला द्याचं हे ठरवण्यात गोंधळ झाल्यानं ही परिस्थिती ओढवली. इंग्लंडच्या यंत्रणेवर ताण पडला हे ओघानं आलंच कारण दुष्काळाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून उपाययोजना अमलात आणल्या नव्हत्या,\" असं टोये यांनी सांगितलं. \n\nगांधींबद्दलची वक्तव्यं\n\nभारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल चर्चिल यांची काही ठोस मतं होती आणि वेळोवेळी त्यांनी ती व्यक्तही केली होती. \n\n\"गांधींसारखा मिडल टेंपल (इंग्लंडमधील वकिलांशी संबंधित संस्था) मधून वकिली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स नव्हता. कारण चर्चिल यांची उजव्या विचारसरणीच्या लोकांशी जवळीक होती. \n\n1930च्या दशकात हिटलरसंदर्भातल्या चर्चिल यांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्यांकडे का लक्ष दिलं गेलं नाही? असा प्रश्न लोक उपस्थित करतात असं चार्मले सांगतात. 1930च्या पूर्वार्धात गांधींनी मांडलेले विचार आणि थोड्या कालावधीनंतर चर्चिल यांनी मांडलेले विचार यात साम्य होतं असं त्याचं थोडक्यात उत्तर आहे. \n\n(बीबीसी न्यूज मॅगझिनच्या टॉम हेडेन यांच्या लेखाचा हा संपादित अंश) \n\nहे वाचलंत का?\n\nहे पाहिलं का?\n\nपाहा व्हीडिओ: सामान्य माणसाच्या या अर्थसंकल्पाकडून काय अपेक्षा आहेत?\n\nपैशाची गोष्ट - कसा वाचवाल कर?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा फडकवत असताना, तिकडे जम्मू-काश्मीरमध्येही तिरंगा फडकवला गेला,\" असं मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रत्येक सभेत सांगितलं. तर कलम 370 आणि महाराष्ट्राचा संबंध विचारणाऱ्यांना मोदींनी 'डूब मरो'चा सल्ला दिला. \n\nपण, कलम 370 आणि महाराष्ट्राचा काय संबंध, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला. \n\nमहाराष्ट्रातील शेतकरी आणि तरुणांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत, असं मत शरद पवार यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. \n\nयाव्यतिरिक्त राज ठाकरे यांची ईडीकडून झालेली चौकशी, शरद पवार यांची ईडी कार्यालयाला भेट, शिवसेने... उर्वरित लेख लिहा:","targets":"आव्हानात्मक होती,\" असं महाराष्ट्र टाइम्सचे वरीष्ठ संपादक विजय चोरमारे सांगतात.\n\nपंकजा मुंडे\n\nभाजप नेत्या आणि केंद्रीय ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रचार मतदारसंघ परळीपुरताच मर्यादित राहिला. त्या राज्याच्या इतर भागात प्रचार करताना दिसल्या नाहीत. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परळीत सभा घेतली, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सभा घेतली. \n\nअशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण\n\nकाँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेसुद्धा नांदेड जिल्ह्याच्या बाहेर प्रचार करताना दिसून आले नाहीत. त्यांचा प्रचार मतदारसंघ भोकर केंद्रित राहिला. तर पृथ्वीराज चव्हाण हेसुद्धा कराडपुरते मर्यादित राहिले.\n\nराधाकृष्ण विखे पाटील\n\nभाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यभर पक्षाचा प्रचार केला नाही, त्यांचं लक्ष शिर्डी या मतदारसंघापुरतं मर्यादित राहिलं. \n\nविनोद तावडे\n\nमाजी शिक्षणमंत्री आणि भाजप नेते विनोद तावडे यांना भाजपनं विधानसभेची उमेदवारी दिली नाही. यानंतर ते पक्षाच्या प्रचारात दिसले नाहीत. \n\n6. 'लाव रे तो व्हीडिओ' आणि वंचित फॅक्टर \n\nलोकसभा निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराची खूप चर्चा झाली. किंबहूना त्यांच्या प्रचाराची 'लाव रे तो व्हीडिओ...' स्टाईल सोशल मीडियावर खूप गाजली. \n\nपण विधानसभेच्या प्रचारात ही स्टाईल गायब दिसली. राज यांनी राज्यात अनेक ठिकाणी सभा घेतल्या, पण त्यात लोकसभेसारखी आक्रमकता दिसली नाही. \n\n\"राज ठाकरे यांची ED चौकशी झाली आणि त्यांनी बोलणं कमी केलं,\" असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. \n\nयाशिवाय, \"वंचित बहुजन आघाडीनं लोकसभा निवडणूक ढवळून काढली. लोकसभेत वंचितचा जसा प्रभाव होता, तो विधानसभा निवडणुकीत दिसला नाही, त्यामुळे वंचित फॅक्टर जास्त चालणार नाही,\" असं राजकीय विश्लेषक संजीव उन्हाळे सांगतात. \n\nदरम्यान, विधानसभेच्या तोंडावर AIMIM बाहेर पडल्यामुळे वंचित बहुजन आघाडी तुटली आणि कोणत्या मतदारसंघात कोण उमेदवार उभा आहे, याचा संभ्रम निर्माण झाला. \n\n7. सोशल मीडियावर तुल्यबळ स्पर्धा\n\nया निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये सोशल मीडियावर तुल्यबळ स्पर्धा बघायला मिळाली. \n\nविरोधकांनी #मोदी_निघा हा ट्रेंड ट्वीटवर चालवला, तर सत्ताधाऱ्यांनी 'पुन्हा आणूया आपले सरकार' या टॅगलाईनसह छोटे-छोटे व्हीडिओ सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. \n\nयाव्यतिरिक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हीडिओही..."} {"inputs":"...ा बंडखोरीला भाजपची फूस असल्याचा आरोप त्यावेळी काँग्रेसनं केला होता. कालांतराने हे बंडखोर आमदार नंतर भाजपमध्ये सामील झाले.\n\nअरुणाचल प्रदेशमध्येही 2016 मध्ये भाजपप्रणित आघाडीत काँग्रेसच्या आमदारांनी प्रवेश केल्यानं तेथे सत्तांतर झाले होते. काँग्रेसच्या 42 आमदारांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल या भाजपप्रणित आघाडीतील पक्षात प्रवेश केला होता. \n\n'लोकसत्ता'चे दिल्ली प्रतिनिधी महेश सरलष्कर सांगतात की, ऑपरेशन लोटस कर्नाटकप्रमाणेच गोवा आणि इतर राज्यात भाजपनं यशस्वीपणे करून दाखवलं. तर मध्य प्रदेश आणि राजस्थान... उर्वरित लेख लिहा:","targets":"पक्षात उरलेले इतर सदस्यसुद्धा अपात्र ठरत नाहीत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा बंदोबस्त करण्याची जबाबदारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांच्याकडे सोपवली आहे. \n\nपण इटली प्रवासावर निर्बंध लावण्यास त्यांनी नकार दिला आहे. \n\n\"आम्ही कोरोना व्हायरसचा सामना करण्यास सज्ज आहोत,\" असं ट्रंप म्हणाले. \n\n\"येत्या काळात दक्षिण कोरिया आणि इटली या देशांत येण्या-जाण्यावर बंदी घालावी लागू शकते, पण ती वेळ अद्याप आलेली नाही,\" ट्रंप म्हणाले.\n\nअमेरिकेत कोरोना व्हायरसची 53 प्रकरणं समोर आली आहेत. यापैकी 14 रुग्ण अमेरिकन आहेत तर 39 जण दुसऱ्या देशांतून आले... उर्वरित लेख लिहा:","targets":"र मिर्झा यांनी सांगितलं. \n\nस्थानिक माध्यमांतील बातम्यांनुसार, यातील एका रुग्णाने नुकताच इराण प्रवास केला होता. \n\nपाकिस्तानचा शेजारी देश अफगाणिस्तानातसुद्धा एक प्रकरण समोर आलं आहे. \n\nतसंच इराकमध्ये सुद्धा अनेक प्रकरण समोर आले आहेत.\n\nइराक सरकारने कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक कार्यक्रम आणि लोकांच्या एकत्र जमा होण्यावर बंदी घातली आहे. \n\nमहामारी पसरण्याचा धोका\n\nकोरोना व्हायरसचा वेगाने होणारा प्रादुर्भाव पाहता हा रोग पॅंडेमिक म्हणजेच विध्वंसक रोग बनू शकेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. \n\nएखादा रोग जगभरातील अनेक देश आणि भागांमध्ये पसरतो, त्यावेळी जागतिक आरोग्य संघटना त्याला 'पँडेमिक' म्हणून घोषित करते.\n\nजागतिक आरोग्य संघटनेने कोरोना व्हायरसला अद्याप 'पँडेमिक' म्हणून जाहीर केलं नाही. \n\nपण चीनबाहेर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता ही बाब गंभीर असल्याचं मत संघटनेच्या सरचिटणीसांनी व्यक्त केलं आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटनेतील वरिष्ठ अधिकारी ब्रूस एयलवार्ड यांनी काही दिवसांपूर्वी जगभरातील देशांना कोरोना व्हायरसबाबत इशारा दिला होता. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा बसवण्यास नकार तर देणार नाहीत ना, अशी भीती माझ्या मनात होती. मेडिकलमधून औषध घेतलं. गरम पाणी दिलं. जेवण केल्यानंतर तिला थोडं बरं वाटलं. \n\n\"दरम्यान, विजय राठोड नामक एका पत्रकारानेसुद्धा माझी मदत केली. सोनी आता परीक्षा देऊ शकली म्हणून माझ्या कष्टांना फळ मिळालं.\"\n\nघरच्यांनी थांबवलं नाही?\n\nमूळचे बोकारोचे असलेले धनंजय हांसदा गोड्डामध्ये आपल्या पत्नीच्या मामींच्या घरी राहतात. \n\nगोड्डामध्ये राहणाऱ्या त्यांच्या मामी सुशीला किक्सू यांनी धनंजय आणि सोनीला गाडीवर जाण्यापासून थांबवलं. पण त्यांनी त्यांचं काही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीच्या मदतीने ग्वाल्हेरच्या डीडी नगर परिसरात एक खोली भाड्याने घेतली आहे. \n\nत्यासाठी 15 दिवसांचे 1500 रुपये त्यांना द्यावे लागणार आहेत.\n\nसध्या हीच खोली त्यांच्यासाठी आधार आहे. पण पुढचा प्रवास रेल्वे किंवा कारने करावा, असं धनंजय यांना वाटतं. त्यांना त्यांच्या पत्नीला पुन्हा स्कूटीच्या प्रवासाचा त्रास होऊ द्यायचा नाही. \n\nधनंजय हांसदा आणि सोनी हेंब्रम\n\nयासाठी झारखंड सरकारने मदत करावी, असं त्यांना वाटत होतं. पण तोपर्यंत अदानी समूहाने त्यांच्यासाठी विमानाच्या तिकीटाची सोय केली, असं धनंजय यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nग्वाल्हेरच्या जिल्हाधिकाऱ्यांची मदत\n\nया काळात ग्वाल्हेर प्रशासनानेही त्यांची मदत केली. जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह यांनी त्यांना पाच हजार रुपयांची मदत केली तसंच जेवणाची सोयही केली. \n\nमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, \"सोनी यांची अल्ट्रासाऊंड (UGC) चाचणी रविवारी करण्यात येईल. त्यांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जाईल. आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना त्यांची देखभाल करण्यास सांगितलं आहे. ग्वाल्हेरमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ.\"\n\nग्वाल्हेरचे जिल्हाधिकारी कौशलेंद्र विक्रम सिंह\n\nधनंजय हांसदा यांनी या मदतीबाबत आभार मानले. यामुळे थोडीफार मदत झाल्याचंही त्यांनी सांगितलं. \n\nधनंजय काय करतात?\n\nधनंजय हांसदा लॉकडाऊनपूर्वी अहमदाबादमध्ये आचाऱ्याची नोकरी करत होते. लॉकडाऊनमध्ये काम बंद पडल्यामुळे ते आपल्या गावी परतले. \n\nसध्या अनेक पत्रकार त्यांना फोन करत असल्याचं धनंजय यांनी सांगितलं. \n\nगेल्या काही दिवसांत धनंजय आणि सोनी यांची प्रेमकहाणी प्रचंड लोकप्रिय झाली आहे. \n\nत्यांच्या फोनच्या कॉलरट्यूनवरचं गाणं आहे, \"मिले हो तुम हमको बड़े नसीबों से चुराया है मैंने किस्मत की लकीरों से...'\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा मला अभिमान असल्याचंही बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं होतं.\n\nमात्र, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर म्हणतात, \"बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल, तर त्या सैनिकांचा मला अभिमान आहे, अशी भूमिका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली. पण कोर्टात त्यांनी तीच भूमिका घेण्याचं टाळलं\"\n\n'जय महाराष्ट्र : हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या आपल्या पुस्तकात अकोलकरांनी बाळासाहेबांच्या या विसंगत भूमिकेचा उल्लेख केलाय.\n\nबाबरी पाडकामात सेनेच्या सहभागाबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुजाता आनंदन यांनी नॅशनल हेरल्डमध्ये लिहिलेल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"होतं. मुंबई आणि महाराष्ट्रातली परिस्थिती पाहून नरसिंह रावांनी पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून पाठवण्याचा निर्णय घेतला. पवारांनी 1993 साली पुन्हा मुंबईत परत येऊत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आठवडाभरातच मुंबईत साखळी बाँबस्फोट झाले. \n\nभारतातला हा पहिला मोठा दहशतवादी हल्ला मानला जातो. यात 257 लोक मारले गेले तर 700हून अधिक जण जखमी झाले होते.\n\n12 मार्च 1993च्या दुपारी 2 तासात एकूण 13 स्फोट झाले आणि संपूर्ण शहर हादरलं. 257 लोकांना जीव गमवावा लागला तर 700हून अधिकजण जखमी झाले होते. शिवसेना भवन, बाँबे स्टॉक एक्सचेंजची इमारत, माहीम, झवेरी बाझार, प्लाझा सिनेमा, सेंच्युरी ऑफिस, काथा बाझार, हॉटेल सी-रॉक, एअर इंडियाची इमारत, हॉटेल जुहू, वरळी आणि पासपोर्ट ऑफिस याठिकाणी हे स्फोट झाले होते.\n\nपुढं 1995 मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसला धूळ चारत सेना-भाजपने राज्यात पहिलं 'स्थिर बिगर काँग्रेसी सरकार' स्थापन केलं. काँग्रेस सिस्टिम आणि मराठा राजकारणाच्या वर्चस्वाला हा पहिला धक्का होता. युतीच्या विजयाची मूळं ही जानेवारी 1993च्या दंगली आणि मार्च 1993चे बाँबस्फोटांमध्ये आहेत, असं ज्येष्ठ राजकीय अभ्यासक राजेंद्र व्होरा सांगतात. व्होरा यांनी जानेवारी 1996मध्ये EPW या नियतकालिकात एक सविस्तर लेख लिहिला आहे.\n\nबाबरीचे पडसाद मतपेटीतून दिसले. राजेंद्र व्होरा म्हणतात, \"मुस्लीम मतदार काँग्रेसपासून दुरावला. त्यावेळी राज्यातली मुस्लीम लोकसंख्या 9.3 टक्के होती. तर जवळजवळ 40 मतदार संघात मुस्लिमांची मतं निर्णायक होती. पण मुस्लिमांनी बिगर काँग्रेस आणि बिगर युतीच्या उमेदवाराला पसंती दिली. मुस्लिमांची मतं मिळाली नाहीत म्हणून काँग्रेसचा जवळजवळ 10 जागांवर पराभव झाला.\"\n\nबाबरी पडतानाची केंद्रातल्या काँग्रेस सरकारची भूमिका, मुंबईतल्या दंगली, बाँबस्फोट, मुस्लिमांसाठी आयडी कार्ड्स या सगळ्या घडामोडींचा राग काँग्रेसवर निघाला, असंही व्होरा म्हणतात.\n\nमात्र, ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, \"1995 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तीन मुद्द्यांचा विशेष प्रभाव होता. एकतर देशातील नव्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी सुरू झाली होती आणि त्याचे पडसाद लोकांच्या दैनंदिन आयुष्यात पडत होते. दुसरं म्हणजे, मंडल आयोगानंतरच्या प्रतिक्रियांचाही त्यावेळच्या मतपेटीवर परिणाम झाला आणि अर्थात, बाबरी घटना व त्यामुळं मुंबईत उसळलेल्या दंगली यांचा..."} {"inputs":"...ा मान्यतेशिवाय या जमिनीसंदर्भातील काहीच व्यवहार शेतकऱ्यांना करता येत नाही,\" असं चोरमारे यांनी सांगितलं. \n\nयाच मुद्द्यावरून जुलै 2012मध्ये वसईचे आमदार विवेक पंडित यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. उदयनराजे महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी शेकडो लोकांच्या जमिनी बळजबरीनं लाटल्या, असा आरोप विवेक पंडित यांनी केला होता. \n\nविवेक पंडित यांचा मोर्चा सुरू असताना उदयनराजे स्वत: कार्यकर्त्यांसह मोर्चात शिरले आणि म्हणाले, \"मला आठवतंय... काल आज कधी कुणावर अन्याय केला नाही. भविष्यातही कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आम्हाला सांगितलं, \"सातारा संस्थानातील ऐतिहासिक जमिनीच्या हस्तांतरणाबाबतच्या काही फाईल्स बेकायदेशीर आहेत, त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणच नव्हे तर सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी त्या फेटाळल्या आहेत.\"\n\nउदयनराजेंकडे किती जमीन?\n\nशिवाजी महाराजांच्या किती ऐतिहासिक जमिनी सातारा संस्थानाकडे आहे आणि त्यांची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाला संपर्क केला.\n\nवारंवार संपर्क केल्यानंतर कार्यालयाकडून सांगण्यात आलं, \"तुम्ही विचारताय ती खूप किचकट माहिती आहे. तुम्हाला हवी ती माहिती आमच्याकडे उपलब्ध नसणार आहे. ही माहिती मिळाली की, तुम्हाला देण्यात येईल.\"\n\nदरम्यान, उदयनराजे भोसले यांनी 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक शपथपत्रात संपत्तीची माहिती दिली होती. \n\nत्यानुसार, उदयनराजे भोसले यांच्याकडे 1 अब्ज 16 कोटी 35 लाख 73 हजार रुपये किमतीची शेतजमीन तर 18 कोटी 31 लाख रुपयांची बिगर शेतजमीन, 26 लाख 27 हजारांच्या वाणिज्य इमारती, 22 कोटी 31 लाख 92 हजारांच्या निवासी इमारती, अशी एकूण 1 अब्ज 57 कोटी 25 लाख रुपयांची शेतजमीन आणि स्थावर मालमत्ता आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा मारहाण करायचे.\"\n\nप्रल्हाद यांचं म्हणणं आहे की, भागवतने आरक्षणाचा लाभ घेतलेला नव्हता आणि त्याला सामान्य वर्गातूनच प्रवेश मिळाला होता. तरीही भागवतला आरक्षणावरून चिडवलं जायचं. \n\nप्रल्हाद पुढे सांगतात, \"कॉलेजमधल्या इतर मुलांच्या तुलनेत आमची आर्थिक परिस्थिती बरी नाही. कसेबसे पैसे उभारून आम्ही त्याच्या शिक्षणाासाठी पैसे पुरवत होतो. पण त्याचे सीनिअर्स त्याला म्हणायचे की, आरक्षणातून आल्यामुळे तुला अभ्यास जमत नाही. त्याच्या आर्थिक परिस्थितीचीही ते थट्टा-मस्करी करायचे.\"\n\nपूर्वीही केला होता आत्महत्येचा प... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहेत. \n\nडॉ. भागवत यांचे थोरले भाऊ प्रल्हाद यांच्या मते, \"त्याच्या आवाजावरूनतो खूप घाबरल्याचं वाटत होतं. मी त्याला हिम्मत ठेवायला सांगितलं आणि काहीही त्रास असेल तर मला कॉल कर म्हणूनही सांगितलं.\"\n\nडॉ. भागवत यांचे वडील अमृतलाल देवांगण यांनी दुपारी त्यांना बरेच फोन केले. मात्र, भागवत यांनी फोन घेतलेच नाही. त्यामुळे त्यांनी भागवत यांच्या दोन सहकाऱ्यांना हॉस्टेलच्या खोली क्रमांक 14 मध्ये जाऊन भागवत यांच्याशी बोलायला सांगितलं.\n\nप्रल्हाद देवांगन\n\nपोलिसांना दिलेल्या जबाबात संध्याकाळी 6 च्या आसपास हॉस्टेलचे प्रभारी आणि अँटी रॅगिंग समितीचे सदस्य डॉ. अरविंद शर्मा यांनी प्रल्हाद देवांगण यांना सांगितलं की, डॉ. भागवत यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. तुम्ही ताबडतोब इकडे पोहोचा. \n\nडॉ. भागवत यांचे थोरले आणि धाकटे भाऊ रात्री 2 च्या आसपास जबलपूरला पोहोचले. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, त्यांच्या भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सकाळी 9 वाजता पोस्ट मॉर्टम विभागात ठेवलेलं त्यांचं पार्थिव त्यांना दाखवण्यात आलं. \n\nप्रल्हाद देवांगण म्हणतात, \"भावाच्या गळ्यावर काही खुणा दिसत होत्या. त्याने गळफास घेतल्याचं सांगत होते. मात्र, त्याने खरंच आत्महत्या केली होती का, यावरही मला संशय आहे. भागवत वारंवार ज्या 5 सीनिअर्सकडून छळ होत असल्याचं सांगायचा त्या सर्वांविरोधात आम्ही पोलिसात तक्रार केली आहे.\"\n\nमात्र, अशा प्रकारची कुठलीही छळवणूक केली नसल्याचं संबंधित सीनिअर्सचं म्हणणं आहे. आरोपींपैकी एक विकास द्विवेदी यांचं म्हणणं आहे की, गेल्या तीन महिन्यात त्यांचं भागवतशी नीटसं बोलणंही झालेलं नाही. \n\nते म्हणाले, \"मी आजवर केवळ एकदा डॉ. भागवत यांना सिनॅप्सिससाठी फोन केला होता. याव्यतिरिक्त माझाा त्यांच्याशी कसलाच संपर्क नव्हता. मला विनाकारण गोवण्यात येतंय. या विषयावर मला आणखी काहीही बोलायचं नाही. पोलीस तपास करत आहेत.\"\n\n'जस्टिस फॉर भागवत देवांगण'\n\nछत्तीसगढच्या जांजगीर चंपाच्या लोकांचं म्हणणं आहे की, पोलीस या संपूर्ण प्रकरणात टाळाटाळ करत आहेत. हॉस्टेल व्यवस्थापनही सारवासारव करत आहे. \n\nज्या दिवशी डॉ. भागवत देवांगण यांचं पार्थिव घेऊन त्यांचे कुटुंबीय जांजगीर चंपाला पोहोचले त्या दिवशी शहरात लोकांनी अनेक तास निदर्शनं केली. \n\nसोमवारी कँडल मार्चनंतर गुरूवारी (8 ऑक्टोबर) संध्याकाळीसुद्धा काँग्रेस पक्षाच्या लोकांनी निदर्शनं केली. \n\nभागवत यांचे बालमित्र दिलीप..."} {"inputs":"...ा मित्राबरोबर जेवत होते. गप्पांच्या ओघात त्यांनी सफा आणि मारवाच्या ऑपरेशनबद्दल सांगितलं आणि या ऑपरेशनसाठी अंदाजे किती खर्च येईल हे देखील सांगितलं. त्यांच्या मित्राने लगेच एक फोन केला. तो फोन त्यांनी लावला होता पाकिस्तानचे एक बडे उद्योगपती मुर्तजा लखानी यांना. मुलींच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च उचलण्याची जबाबदार लखानी यांनी घेतली. दोन मुलींच्या आयुष्याचा प्रश्न होता म्हणून मी हा निर्णय घेतला, असं लखानी सांगतात. \n\nएकाच बीजांडपासून जुळ्यांची निर्मिती होते. हे बीजांड विकसित होतं आणि नंतर दोन्ही बाळं वेगळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या डोक्याला नव्या कवट्या लावण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. या मुलींची तीन ऑपरेशन होणार असं ठरलं.\n\nऑपरेशनच्या आधी वातावरण कसं होतं याबद्दल डनावे सांगतात, \"आम्ही एकमेकांशी चर्चा करून योजना आखली. त्या योजनेची उजळणी आम्ही मनामध्ये शेकडो वेळा केली असेल. या ऑपरेशनमध्ये असलेल्या संभाव्य धोक्यांबाबत काय सावधानता बाळगायची याची पूर्ण तयारी आम्ही आमच्या मनात केली होती.\"\n\nदोघी मुलींना एकसारखे गाऊन घालण्यात आले. त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्याची तयारी सुरू झाली. दोघीजणी मोठ्याने ओरडू लागल्या होत्या. त्या सतत या कुशीवरून त्या कुशीवर होण्याचा प्रयत्न करत होत्या. \n\nपहिलं ऑपरेशन \n\nडॉक्टरांचं पहिलं काम होतं ते म्हणजे मुलींच्या डोक्याचे तीन वेगळे भाग करणं. जिलानींनी सर्जरीसाठी असलेली मायक्रोस्कोपिक लेन्स घातली होती. आधी त्यांनी मुलींच्या डोक्यावर असलेले केस काढून टाकले. मग एक अत्याधुनिक उपकरण घेऊन अत्यंत सफाईने कवटीचा एक भाग वेगळा केला. नंतर लेन्स काढून त्यांनी दुसऱ्या एका आणखी शक्तिशाली यंत्राची मदत घेतली. \n\n7 फुटांच्या उंचीवर हा मायक्रोस्कोप लावण्यात आलेला होता. या यंत्राच्या साहाय्याने मेंदूतली सूक्ष्माहून सूक्ष्म नस अगदी नीट पाहता येते. या मायक्रोस्कोपमध्ये पाहून सफाच्या मेंदूकडून मारवाच्या मेंदूकडे जाणारी रक्तवाहिनी कापून बंद केली गेली.\n\nआता आपल्याला काही वेळ वाट पाहावी लागणार असं ते म्हणाले. ही पाच मिनिटं या दोघींच्या आयुष्यातली सगळ्यात निर्णायक पाच मिनिटं होती असं म्हणावं लागेल. कारण जेव्हा एखादी रक्तवाहिनी बंद केली जाते तेव्हा अचानकपणे पूर्ण मेंदूचा रक्तपुरवठा थांबण्याची भीती असते. पण असं काही झालं नाही. त्यांचे मेंदू व्यवस्थितरीत्या काम करत आहेत असं समजल्यावर जिलानी पुन्हा जोमाने कामाला लागले. एकमेकींना रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या वाहिन्या त्यांनी कापून बंद केल्या. \n\nत्याच वेळी डॉ. डनावे हे दुसऱ्या ऑपरेशनची तयारी करत होते. मुलींच्या कवटीच्या तुकड्यांना जोडून पुन्हा एकसंध करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. \n\nएका टीमने त्यांचे मेंदू वेगळे केले. त्यांचे मेंदू पुन्हा एकत्र होऊ नयेत म्हणून प्लॅस्टिकचं आवरण लावण्यात आलं. \n\nत्यानंतर एकमेकींना जोडलेल्या वाहिन्या वेगळ्या करण्यात आल्या आणि कवटीचे तुकडे पुन्हा एकत्र करण्यात आले. हे ऑपरेशन 15 तास चाललं. मग त्यांना आयसीयुमध्ये नेलं आणि दोन दिवस तिथे ठेवलं. \n\nत्यांना..."} {"inputs":"...ा मी विचार केला,\" ते म्हणतात. \n\n\"त्या ठिकाणी जमिनीच्या वरच्या बाजूला कसं असेल ते मला माहीत नव्हतं. वेगाने चाललं तर बहुधा चार तास लागतील, आणि तेवढं मला करता येईल, असा माझा अंदाज होता.\"\n\nपहाटे चारला निघून पॉवेल दरीतून दोन लीटर पाण्याच्या बाटल्या भरून वरच्या बाजूला आले. थेट झाम्बेझी नदीचं पाणी पिण्याची त्यांना सवय झाली होती, त्यामुळे याहून जास्त पाणी घ्यायची गरज नाही, असं त्यांना वाटलं. त्यांनी चालायला सुरुवात केली तेव्हा 48 अंश सेल्सियस इतकं तापमान झालेलं होतं आणि तीन तासांनी ते दरीतून बाहेर पडले.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं तापमान वाढतं. रक्त अधिक घट्ट आणि संथ होतं. ऑक्सिजनची पातळी टिकवण्यासाठी हृदयाच्या ठोक्यांचा दर वाढतो.\"\n\nशुष्कता किती प्रमाणात होईल हे शरीर कोणत्या टोकाच्या परिस्थितीत आहे त्यावर अवलंबून असतं. पण 50 अंश सेल्सियस तापमानात पाणी नसणं, सोबतच आत्यंतिक शारीरिक हालचाल, यांमुळे निर्माण होणारी शुष्कता प्राणघातक ठरू शकते.\n\n\"किती उष्णता सहन करता येईल याची काहीएक कमाल मर्यादा मानवांमध्ये असते. त्यानंतर उष्णता झाल्यास ताण येतो आणि मृत्यूही होण्याची शक्यता असते,\" लोबो सांगतात. \"आत्यंतिक थंडीच्या दिवसांमध्ये मृत्यूदर वाढतो, पण आत्यंतिक उष्णतेच्या काळात त्याहून अधिक वेगाने मृत्यूदर वाढतो.\"\n\nउष्ण वातावरणात व्यायम करताना मानवी शरीरातील सुमारे 1.5 ते 3 लीटर पाणी दर तासाला घामावाटे बाहेर पडतं. आसपासच्या हवेतील आर्द्रतेनुसार उच्छ्वासाद्वारे आणखी 200 ते 1,500 मिलिलीटर पाणी बाहेर पडतं.\n\nयाचा मानवी शरीरावर होणारा परिणाम मूलगामी असतो. अगदी माफक शुष्कता आली तरी आपल्याला जास्त थकल्यासारखं वाटू लागतं आणि शारीरिक हालचाल कमी करावीशी वाटते. आपण अधिक पाणी गमावत असल्यामुळे घामावाटे शरीर थंड होण्याची क्षमताही कमी होते, त्यामुळे अतिउष्णतेचा धोका वाढतो.\n\nआत येणाऱ्या पाण्यापेक्षा शरीरातून बाहेर पडणारं पाणी जास्त झाल्यामुळे, आपलं रक्त घट्ट होतं आणि अधिक संप्लृक्त होऊ लागतं, म्हणजे हदयवाहिकासंस्थेला रक्तदाब योग्य पातळीवर ठेवण्यासाठी अधिक कष्ट घ्यावे लागतात.\n\nलघवी कमी करून अधिक पाणी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आपली मूत्रपिंडं करतात. आपल्या पेशींमधूनही रक्तप्रवाहामध्ये पाणी जातं, त्यामुळे पेशींचा आकार आकुंचन पावतो. आपल्या शरीराचं वजन पाण्याच्या अभावाने 4 टक्क्यांनी कमी होतं, तेव्हा आपला रक्तदाब खालावतो आणि शुद्ध हरपते. \n\nशरीराचं 7 टक्के वजन कमी झाल्यावर अवयव निकामी व्हायला सुरुवात होते. \"रक्तदाब टिकवणं शरीराला अवघड जातं,\" लोबो सांगतात. \n\n\"जीव टिकवण्यासाठी शरीर मूत्रपिंड आणि आंत्र यांसारख्या कमी महत्त्वाच्या अवयवांकडे जाणारा रक्तप्रवाह संथ करतं, त्यातून अवयव निकामी होऊ लागतात. मूत्रपिंडं आपल्या रक्ताची चाळणी करत नसल्यामुळे पेशींमध्ये लवकर कचरा निर्माण होतो. आपण अक्षरशः पाण्याच्या पेल्याअभावी मृत्यूच्या दिशेने जाऊ लागतो.\"\n\nपण काही लोक अशा आत्यंतिक शुष्कतेमध्येही तग धरू शकतात, इतकंच नव्हे तर त्यांचं कामही उच्च पातळीवरून सुरू राहू शकतं. दीर्घ पल्ल्याचे..."} {"inputs":"...ा मुद्दा पटवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी काही नागरिकांच्या फेब्रुवारी आणि जुलै महिन्यातील वीज बिलांमधील फरक सभागृहाच्या निरीक्षणास आणून दिला. \n\nकोल्हापूरच्या एका महिलेचं तर घरच पुरामध्ये वाहून गेलं तरी त्या महिलेला दोन-तीन हजार रुपयांचं बिल आलं आहे, असं फडणवीस म्हणाले. \n\nनागरिकांना अॅव्हरेज बिल देण्यात आलं असेल तर ते चुकीचं आहे, याबाबत लक्ष घालावं, अशी प्रतिक्रिया विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यावेळी दिली. \n\nसुधीर मुनगंटीवार यांची फटकेबाजी\n\nहिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप नेते सुधीर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फडणवीस-परब खडाजंगी\n\nहिवाळी अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.\n\nसत्तेची हवा डोक्यात जाता कामा नये असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला आहे. कुणी विरोधात बोललं तर त्याला तुरुंगात टाकलं पाहिजे असं नाही असंही ते म्हणाले. अर्णब गोस्वामींविरोधात जुन्या केसेसच्या आधारावर कारवाई करण्यात आली असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारचा विरोध केला.\n\nपरिवहन मंत्री अनिल परब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज चांगलीच जुंपली. परब यांनी विचारले, \"या राज्यात कोणी कोणाचा खून केला, कोणी चोरी केली तर त्याच्यावर गुन्हे दाखल करायचे नाही का? अशा लोकांना तुमचा पाठिंबा आहे का? तसं सांगा...\"\n\n\"निश्चितपणे खून, चोरी केली तर गुन्हे दाखल केले पाहिजेत. पण विरोधात बोललं तर जेलमध्ये टाकता येत नाही..\" असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.\n\n\"मी कंगनाच्या केसबद्दल बोललो तर तुम्हाला राग येईल. हे कायद्याचं राज्य आहे. कायद्याने वागलं पाहिजे. कोणालाही जेलमध्ये नाही टाकता येत. हे पाकिस्तान नाही. हे कायद्याचं राज्य आहे,\" असं फडणवीस म्हणाले.\n\n'हक्कभंगाची कारवाई कायद्यानुसार करा'\n\nविधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री कंगना राणावत यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला आहे. तसाच प्रस्ताव रिपब्लिक टिव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्यावर आणला जाणार आहे. \n\nपण सरकार करत असलेली ही कारवाई चुकीची असून कायद्यानुसार नाही, असा आरोप मुनगंटीवार यांनी केला आहे. \n\nहक्कभंग कायद्याची तरतूद वेगळ्या कारणासाठी आहे. कंगना राणावत किंवा अर्णब गोस्वामी यांनी अवमान केला असेल तर त्यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा करता येऊ शकतो, असं मुनगंटीवार म्हणाले. \n\nजर त्यांच्यावर हक्कभंग आणायचाच असेल, तर तशा स्वरुपाचा कायदा बनवून त्यानंतरच ही कारवाई करण्यात यावी, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं.\n\nपण, महाराष्ट्राचा अवमान होत असेल तर हक्कभंग प्रस्ताव आणणं हे बरोबरच आहे, अशी भूमिका सरकारने मांडली. सरकारमधील नेत्यांनी या कारवाईच्या समर्थनार्थ मुद्दे मांडले. \n\nकोव्हिड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप \n\nकोव्हिड केअर सेंटरमध्ये भ्रष्टाचाराचा आरोपपात्रता न पाहता कोणत्याही व्यक्तीला कोव्हिड केअर सेंटर उभारण्याचा परवाना देण्यात आला. कोव्हिड केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार अमित साटम..."} {"inputs":"...ा मुलांना शिकवते.\n\nयाशिवाय आता ती सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवत आहे. स्वत:मधल्या शिक्षणाप्रतीच्या जिद्दीतून ती इतरांना शिक्षणाचं महत्त्व पटवून देत आहे. \n\nजागतिक दखल\n\nदीक्षाच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 'वर्ल्ड अॅट स्कूल' या उपक्रमासाठी तिची 'वर्ल्ड युथ एज्युकेशन अंबॅसेडर' किंवा 'जागतिक युवा शिक्षण राजदूत' म्हणून निवड केली आहे.\n\nदीक्षाला 2015-16 या वर्षासाठी महाराष्ट्र सरकारचा 'राज्य युवा पुरस्कार' मिळाला आहे.\n\n\"अपंगत्... उर्वरित लेख लिहा:","targets":", जिच्याद्वारे आपण आपण कुठलीही गोष्ट वेगळ्या प्रकारे करू शकतो.\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा मोठ्या शक्तिप्रदर्शन सभेच्या रूपाने झाला. अनेक विरोधी पक्ष नेते यावेळी इथे एकत्र आले. \n\nदुपारी 1 - रत्नागिरीत मोर्चा \n\nरत्नागिरीमध्ये काँग्रेस भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि कुणबी सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्र आणि राज्य सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. हा मोर्चा शांततेत पार पडला.\n\nदुपारी 12 - मोदी पेट्रोलबद्दल बोलत नाहीत - राहुल गांधी \n\nरामलीला मैदानावर झालेल्या आंदोलनात बोलताना राहुल गांधी यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्न केला. पण थोड्याच वेळात वाहतूक पूर्ववत झाल्याच मेट्रोकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nसकाळी 11.29 - अशोक चव्हाण पोलिसांच्या ताब्यात\n\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि नेते माणिकराव ठाकरे, संजय निरुपम यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं.\n\nसकाळी 10.20 - मुंबईत काँग्रेसकडून रेलरोको \n\nमुंबईमधल्या अंधेरी रेल्वे स्थानकात काँग्रेसकडून रेलरोको करण्यात आला. \n\nसकाळी 10 - रामलीला मैदानावर विरोधकांची एकजूट \n\nदिल्लीतल्या रामलीला मैदानावर विरोधकांकडून धरणं आंदोलन केलं जात आहे. या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, शरद पवार यांच्यासह इतर विरोधी पक्षांचे नेते उपस्थित आहेत. \n\nसकाळी 9.48 : दादरमध्ये मनसे-काँग्रेसकडून निदर्शनं \n\n मुंबईच्या दादर परिसरात मनसे आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शनं सुरू केली आहेत. \n\nसकाळी 9 - राहुल गांधीचा मार्च\n\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना अभिवादन केल्यानंतर पदयात्रा सुरू केली आहे. यावेळी त्यांनी मनसरोवरवरून आणलेलं पाणी महात्मा गांधींच्या समाधीवर अर्पण केलं. \n\nसकाळी 8.54 - गुजरातमध्ये रास्तारोको \n\nगुजरातच्या भरुचमध्ये रास्तारोको करण्यासाठी रस्त्यावर टायर जाळण्यात आले. \n\nसकाळी 8.02 : तरुणाईला फटका \n\nइंधनदरवाढीचा फटका देशातल्या तरुणाईला चांगलाच बसत आहे. त्यांचा पॉकेटमनीचा खर्च त्यामुळे वाढला आहे. संपूर्ण स्टोरी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. \n\nसकाळी 7.46 : बंदला सुरुवात\n\nदेशाच्या वेगवेगळ्या भागात बंदला सुरुवात झाली आहे. तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी सुरू केली आहे. हैदराबादमध्ये बस डेपोत काँग्रेस कार्यकर्त्यांनी ठिय्या मांडला आहे. एएनआयनं हे वृत्त दिलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा मोडायचा आहे. त्यामुळे हा शिरकाव करण्याचा प्रयत्न आहे.\"\n\nसंविधानातील मूल्यांचा आग्रह धरत प्रबोधन करणारे कीर्तनकार म्हणून ओळख असलेले श्यामसुंदर सोन्नर महाराज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, सनातनी विचारांचे समर्थन करणाऱ्या काही संस्थांनी तर असा फतवा काढला आहे की सोन्नरांचं कीर्तन आयोजित करू नका.\n\n\"ज्यांनी तुकाराम महाराजांची गाथा बुडवायला लावली, ज्यांनी ज्ञानेश्वरांच्या आई-वडिलांना बहिष्कृत केलं ती मंडळी आजही अस्तित्वात आहेतच. मी समतेचा विचार मांडत आहे. माझी भूमिका अशी आहे की वारकरी संप्रदाय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुरी मुक्कामी असताना ज्ञानेश्वर महाराज संस्थानाचे प्रमुख विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अभय टिळक यांची भेट घेतली.\n\nटिळकांनी याविषयी बोलताना सांगितलं, \"वारकरी संप्रदायानं तत्कालीन बंदिस्त परंपरेपासून पुढे जात एक नवी परंपरा उभी केली. आधीच्या मर्यादित चौकटीत ज्या समाजघटकांना स्थान नव्हते त्यांना ओळख प्राप्त करून देणे ही या संप्रदायाची सर्वात मोठी ताकद आहे. सनातन संस्थेसारख्यांचे विचार असणाऱ्यांना वारकरी संप्रदायाशी जुळवून घ्यायचं असेल तर त्यांना वारकरी संप्रदायानं जी मूल्यं मांडलेली आहेत त्यांचा स्वीकार करून यावं लागेल. त्यातील पहिलं समता, दुसरा बंधुभाव, तिसरं प्रेम, चौथं नीतियुक्त आचार आणि पाचवं सर्वाभूती प्रेम. पण आम्ही आमची मूल्यव्यवस्थाही ठेऊ आणि तुमच्याशी येऊन एकरूप होऊ असा त्यांचा आग्रह असेल तर हे अशक्य आहे, विसंगत आहे. तेल पाण्याशी एकरूप होत नाही तसं ते ज्या मूल्यांचा आग्रह धरत आहे त्यानुसार ते वारकरी संप्रदायासोबत येऊ शकत नाहीत.\"\n\nसंभाजी भिडे यांनी मनुबाबत केलेले विधान हे त्यांचं संत विचाराचं तोकडं आकलन दर्शवतं अशी टिळक यांची भूमिका आहे. \n\nते म्हणतात, \"संभाजी भिडेंनी जे काही विधान केले आहे त्यावर मी असे म्हणेल की संत विचाराचं तोकडं आकलन असल्यानं गुरुजी असं बोलले आहेत. मनुनं व्यक्तिगत धर्माचरणापेक्षा सामूहिक धर्माचकरणाचा आग्रह धरला म्हणून तो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या एक पाऊल पुढे आहे असं त्यांनी म्हटलं आहे. मुळात वैदिक धर्म हाच व्यक्तिप्रधान होता आणि संतांनी तो समूहप्रधान बनवला आहे. गुरुजींना हे कळालं नाही म्हणून त्यांनी ते विधान केलं असावं.\"\n\nसंत साहित्याचे आणखी एक अभ्यासक डॉ. किशोर सानप यांचं म्हणणं आहे की, \"सनातनी हिंदुत्ववादी आणि वारकरी संप्रदाय यांची तुलनाच होऊ शकत नाही. सनातनी संस्थांची भूमिका तत्वत: मूलतत्ववादी आणि कट्टरवादी आहे. वारकऱ्यांची भूमिका मुळातच मूलतत्ववादी, कट्टरवादी आणि जातीयवादी नाही. या दोन्हींची तुलनाच होऊ शकत नाही. वारकरी संप्रदाय फक्त हिंदूंना त्यामध्ये प्रवेश नाही देत तर जगातील सर्वांना सोबत घेतो. हिंदुत्ववाद्यांची संकल्पना आणि वारकरी संप्रदायाची संकल्पना वेगवेगळी आहे. हिंदुत्ववादी एका विशिष्ट अजेंड्याला घेऊन चालतात. आग्रहीपणे सर्व ठिकाण्यांवर कब्जा करण्याचं त्यांचं एकमेव लक्ष्य असतं. हे बोलतात एक मात्र त्यांचा अजेंडा दुसराच असतो.\"\n\nया सगळ्या चर्चेबाबत..."} {"inputs":"...ा म्हणण्यानुसार YPG टर्कीमध्ये गेल्या तीन दशकांपासून कुर्दांच्या स्वायतत्तेसाठी लढा देणाऱ्या कुर्दीस्तान वर्कर्स पार्टी (PKK) या कट्टरवादी गटाची विस्तारित संघटना आहे. PKK वर टर्कीमध्ये बंदी आहे. अमेरिका आणि युरोपीय महासंघानेदेखील PKKला कट्टरवादी संघटना असल्याचं जाहीर केलं आहे.\n\nखरंतर YPG आणि PKK या दोन्ही संघटनांची विचारधारा एकच आहे. मात्र, आपण पूर्णपणे वेगवेगळ्या आणि स्वतंत्र संघटना असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\nटर्कीने YPGचे चित्र रंगवलं आहे, त्याचा अमेरिकेनेही इनकार केला आहे. असं असलं तरी टर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्राध्यक्ष रेसप तय्यब अर्दोआन यांनी 'सेफ झोन'चा प्रस्ताव लावून धरला.\n\nSDF ने मार्च 2019 मध्ये आयसिएसच्या ताब्यात उरलेल्या एकमेव भागावर नियंत्रण मिळवलं आणि हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला.\n\nसेफ झोनच्या नावाखाली टर्कीकडून सीरियावर हल्ला होऊ नये, या उद्देशाने अमेरिकेने यावर्षी ऑगस्टमध्ये टर्कीशी हातमिळवणी केली. मात्र, यावेळी सेफ झोनची चर्चा झाली नाही. तर टर्कीला त्यांच्या सीमेच्या सुरक्षेविषयी असलेली काळजी मिटावी, यासाठी अमेरिकेच्या सैन्याने टर्कीच्या सैन्यासोबत मिळून सीमा भागात एक सुरक्षा यंत्रणा उभारण्याला मान्यता दिली. तिकडे YPGने आघाडी धर्माचं पालन करत सीमाभागातून आपली तटबंदी हटवण्यास सुरुवात केली.\n\nमात्र, दोन महिन्यांनंतर 6 ऑक्टोबर रोजी अर्दोआन यांनी ट्रंप यांना आपण एकट्यानेच सीरियात सेफ झोन उभारणार असल्याचा इशारा दिला. हा सेफ झोन कुर्दांपासून मुक्त असा प्रदेश असेल. शिवाय, इथे सीरियातून टर्कीमध्ये आलेल्या जवळपास 20 लाख शरणार्थींचं पुनर्वसन करू, असं अर्दोआन यांनी म्हटलं.\n\nयावर आपण सीरियाच्या सीमाभागातून आपलं सैन्य मागे बोलावू आणि SDF ने जेरबंद केलेल्या सर्व आयएस अतिरेक्यांची जबाबदारी टर्कीची असेल, असं ट्रंप यांनी सुनावलं.\n\nसीरियात जवळपास 12,000 संशयित आयएस अतिरेकी SDF ने उभारलेल्या तात्पुरत्या तुरुंगात कैद आहेत. तर आयएसशी संबंध असलेल्या जवळपास 70,000 संशयित महिला आणि लहान मुलांना छावण्यांमध्ये ठेवण्यात आलं आहे.\n\nटर्की काय करू इच्छितो?\n\nआपल्या 480 किमी लांबीच्या प्रस्तावित कॉरिडोअरमुळे टर्कीच्या सीमेची सुरक्षा सुनिश्चित होईल आणि तिथे 10 ते 20 लाख सीरियन शरणार्थींचं पुनर्वसन करता येईल, असा विश्वास अर्दोआन यांना आहे.\n\nराष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी 9 ऑक्टोबर रोजी 'ऑपरेशन पीस स्प्रिंग' सुरू करत असल्याची घोषणा केली. \"आमच्या दक्षिण सीमाभागात दहशतवादी कॉरिडोअर तयार होण्यापासून रोखणं आणि या भागात शांतता प्रस्थापित करणं\", हा टर्कीचा उद्देश असल्याचंही अर्दोआन यांनी म्हटलं.\n\nते पुढे म्हणाले, \"टर्कीला असलेला अतिरेक्यांचा धोका आम्ही मोडून काढू आणि सेफ-झोन उभारू. जेणेकरून सीरियन शरणार्थींना त्यांच्या घरी परत जाता येईल. आम्ही सीरियाची प्रादेशिक अखंडता जपू आणि स्थानिक समुदायाला दहशतवाद्यांपासून मुक्त करू.\"\n\nसीरियातील कुर्द काय म्हणतात?\n\nतिकडे SDFचं म्हणणं आहे की अमेरिकने 'आमच्या पाठीत खंजीर खुपसला.' तसंच टर्कीच्या हल्ल्यामुळे..."} {"inputs":"...ा या पथकात होते. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"मनेराक हे गाव पँगॉन्ग तळ्याच्या फिंगर-4 च्या दुसऱ्या बाजूला आहे. गावकरी खूप घाबरले आहेत. शिवाय सीमेजवळ असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय.\"\n\nते म्हणाले, \"रोजची कामं नियमित सुरू आहे. मात्र, सामान्य जनजीवनावर याचा परिणाम झाला आहे. आधी कोरोना विषाणू, त्यानंतर चीनची घुसखोरी आणि त्यावर चर्चाही झालेली नाही. यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतंय. रोजची कामं सुरू आहेत. मात्र, मानसिकरित्या ते भीती आणि अस्वस्थतेच्या छायेत वावरत आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वादच नाही. मात्र, लोकसंख्या वाढीबरोबर भारत आणि चीन आपापल्या भागांवर खडा पहारा देत आहेत.\"\n\nएका फोनकॉलसाठी 70 किमीची पायपीट\n\nया परिसरातल्या अनेक गावात संपर्काची साधनं नाहीत. दुर्गम भागातल्या काही गावांमध्ये बीएसएनएलची सेवा आहे. मात्र, गेल्या आठवडाभरापासून ही सेवाही बंद आहे. \n\nसोनम आंगचुक म्हणतात, \"सीमेवर कुठलीही अडचण असेल तेव्हा सर्वांत आधी संपर्काची साधनं बंद केली जातात. आमच्यासाठी ही मोठी समस्या आहे. फक्त आमच्या भागात बीएसएनएल काम करतं. मात्र, गेल्या आठवड्यापासून तेही बंद आहे.\"\n\nस्थानिक काउंसिलर ताशी याकजी म्हणतात, \"पूर्व लडाखमध्ये न्योमा आणि दुर्बुक ब्लॉकमध्ये 12 मे रोजी संपर्क सेवा खंडित करण्यात आली होती. मी प्रशासनाकडे ही बाब घेऊन गेल्यावर 15 मे रोजी सेवा सुरू करण्यात आली. 3 जून रोजी पुन्हा सेवा खंडित करण्यात आली आणि आज (7 जून) उलटून गेल्यावरही ही सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही.\"\n\nलडाख सीमेजवळच्या गावांमध्ये मोबाईल सेवा फारशा नाहीत. गेल्या काही वर्षांपासून बीएसएनएल मोबाईल सेवा देत असलं तरी या गावांना जगाशी जोडण्यासाठी ती अपुरी आहे. \n\nपद्म सांगतात, \"आमच्याकडे संपर्काची साधनं नाहीत. काही अघटित घडलं तर आम्ही कसा संपर्क करणार, हा मोठा प्रश्न आहे. एक कॉल करण्यासाठी आम्हाला 70 किमी दूर कोरजोकला जावं लागतं. कधी-कधी तर तिथेही काम होत नाही.\"\n\nते म्हणाले, \"गेल्यावर्षीपर्यंत आमच्याकडे डीएसपीटी (डिजीटल सॅटेलाईन फोन टर्मिनल्स) होते. मात्र, आता ते बंद आहेत. थंडीच्या दिवसात आम्ही सॅटेलाईट फोन वापरायचो. मात्र, ते महागल्याने सध्या तेही बंद आहेत. त्यामुळे आता आमच्याकडे काहीच नाही.\"\n\nभारतीय सैन्याकडे बघण्याचा स्थानिकांचा दृष्टिकोन\n\nस्थानिकांचं म्हणणं आहे की या भागात जेव्हा-जेव्हा तणाव निर्माण होतो स्थानिक लोक भारतीय सैन्याच्या समर्थनासाठी पुढे येतात. \n\nकोंचोक म्हणतात, \"1962 च्या युद्धात आम्ही भटके दुसरं मार्गदर्शक दल होतो.\"\n\nसोनम आंगचुक म्हणतात, \"जेव्हा जेव्हा अशी परिस्थिती उद्भवली आम्ही भारतीय सैन्याला मोठी मदत केली आहे. आम्ही जखमी जवानांना नेण्यापासून धान्य पोहोचवण्यापर्यंत सर्वप्रकारची मदत केली.\"\n\nआजही गरज पडली तर आम्ही भारतीय सैन्याच्या मदतीसाठी सज्ज होऊ, असं कोंचोक यांचं म्हणणं आहे. \n\nते म्हणतात, \"सैन्याचे अधिकारी, गावचे सरपंच आणि प्रधान यांच्याशी आमची बैठक झाली. आम्ही सैन्य अधिकाऱ्यांना सांगितलं की तुम्हाला माणसं,..."} {"inputs":"...ा या लॉकडाऊनच्या काळात पूर्वीच्या गोष्टी वा मालिका पुन्हा पाहात आहेत. \n\nयाचाच फायदा घेत आता दूरदर्शन पाठोपाण अनेक वाहिन्यांनी त्यांच्या इतर जुन्या कार्यक्रमांसोबतच रामायण - महाभारतही दाखवायला सुरुवात केली आहे. यामध्ये रामायण सागर यांचं रामायण स्टार प्लस वाहिनीवरून प्रसारित होतंय. तर बी. आर. चोप्रांचं महाभारत दूरदर्शनवरून प्रसारित होतंय. स्टार प्लसनेही 2013 मध्ये त्यांनी दाखवलेली महाभारत मालिका परत दाखवायला सुरुवात केलीय. याशिवाय श्रीकृष्ण, देवों के देव महादेव या मालिकांनीही हिंदी वाहिन्यांवर कमब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाग्या होतात आणि आठवणींमुळे भावना उफाळून येतात. म्हणूनच जेव्हा आपण एखादी जुनी घटना आठवतो तेव्हा जणू काही तो क्षण पुन्हा अनुभवतो. त्याच्याशी संबंधित आठवण पुन्हा आठवतो. भूतकाळातले काही वास, दृश्यं, आवाज यामुळेही या भावना आणि आठवणी जागृत होऊ शकतात.\"\n\n म्हणूनच आपण पूर्वी पाहिलेली, आवडलेली एखादी मालिका पुन्हा पाहताना जाणते-अजाणतेपणी आपल्याला त्याविषयी चांगलं, सकारात्मक वाटत राहतं. \"मूड आणि आठवण यांचा एकमेकांशी संबंध आहे. म्हणूनच आपण लहान असतानाचे आपले शोज पाहताना आपल्या मनात सकारात्मक भाव येतात. आपण पहिल्यांदा तो कार्यक्रम पाहताना जसं वाटलं होतं, तसं वाटत राहतं.\" डॉ. पॉइंटर सांगतात. \n\nसुखावणारा भूतकाळ\n\nरामायण आणि महाभारताच्या पुनर्प्रसारणासोबतच पटेल सध्या 1990 च्या दशकातली डिटेक्टिव्ह सीरिज - ब्योमकेश बक्षी पाहात आहेत. \"मला माझं बालपण आठवतं. या शोबद्दल मला आवडणारी गोष्ट म्हणजे मुळात हा माणूस डिटेक्टिव्ह वाटतच नाही. तो धोतर - कुर्ता घालतो. सध्याच्या शोजच्या तुलनेत हे साधेपण भावणारं आहे. जुन्या साध्यासुध्या जगाची - काळाची यामुळे आठवण होते.\" \n\nओळखीचा टीव्ही वा रेडिओ शो हा आधार देणारा, दिलासा देणारा ठरू शकतो असं मानसोपचार तज्ज्ञ हिल्डा बर्क म्हणतात, \"बेभरवशाचं वा धोकादायक वातावरण आजूबाजूला असताना ओळखीच्या टीव्ही वा रेडियो शोच्या जगात रमावसं वाटणं मी समजू शकते. कदाचित यामागे 'मी हे पाहताना वा ऐकताना काहीही वाईट होणार नाही' अशी भावना नकळत जागृत होते,\" त्या सांगतात. \n\nलॉकडाऊनच्या काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंधांमुळे अनेकांना कित्येक दिवसांत वा आठवड्यांत 'मानवी स्पर्श' ही मिळालेला नाही किंवा ते थेट समोरासमोर कोणाशीही बोललेले नाहीत आणि ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे. या सुखावणाऱ्या भूतकाळात रमण्याचा मार्ग असला तरी या गोष्टी स्पर्श, संवाद यासाठी पर्याय ठरू शकत नाहीत. भूतकाळात रमण्याचे हे पर्याय अशा परिस्थितीत एकट्या पडलेल्या लोकांना त्यांच्या जवळच्या लोकांच्या आठवणींपाशी नेऊन सोडतात.\n\n \"या अशा कार्यक्रमांसोबतच आपला स्वतःचाही एक इतिहास असतो, त्याला काही अर्थ असतो, आपण कोणाचे तरी आहोत, ही भावना त्यातून जागृत होते. मग या नात्यांचा, समाजाचा वा व्यक्तींचं महत्त्व समजायला लागतं. \"डॉ. पॉइंटर सांगतात. \n\n हे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...ा या लोकांपैकी जवळपास लाखभर लोक सुरक्षित ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण यापैकी बहुतेक खोकत आहेत. त्यांना श्वास घ्यायला जड जातंय. काहींना रक्ताच्या उलट्या होत आहेत. या विषारी वायूमुळे काहींचा मृत्यू झालाय. हॉस्पिटलमधली गर्दी वाढत चाललीये. शहराच्या उत्तरेकडे असणाऱ्या युनियन कार्बाईड फॅक्टरीमधून गळती झालेल्या मिथाईल आयसोसायनाइट वायूमुळे लोकांची ही अवस्था झालेली आहे. छोला, जयप्रकाश नगर, टीला जमालपुरा, पी अॅण्ट टी कॉलनी, सिंधी कॉलनी, इब्राहिमपुरा, शांतीनगर, पीर गेट, करोध गाव आणि पाश कॉलनी ग्रीन पार्क हे भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुगळती दुर्घटनाग्रस्तांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला दिले होते. \n\nभोपाळमधली 'ती' जागा\n\nगॅस गळतीच्या साधारण 8 तासांनंतर भोपाळला विषारी वायूमुक्त जाहीर करण्यात आलं. पण युनियन कार्बाईडच्या ज्या प्लांटमधून ही वायू गळती झाली, तो अजूनही त्याच जागेवर उभा आहे. गेल्या 35 वर्षांमध्ये इथे काहीही करण्यात आलेलं नाही. कीटकनाशकं तयार करणाऱ्या या कारखान्याचा सांगाडा अजूनही भोपाळमध्ये उभा आहे. या जागेची साफसफाई करण्याची नेमकी जबाबदारी कोणाची? यावरून वाद सुरू आहे. \n\nया प्लांटच्या साफसफाईचा खर्च कंपनीच्या मालकांनी उचलावा, असं भारत सरकारचं म्हणणं आहे. दुर्घटना घडली तेव्हा हा प्रकल्प युनियन कार्बाईडच्या मालकीचा होता. पण त्यानंतर डाऊ केमिकल्सने ही कंपनी विकत घेतली. या साफसफाईचा खर्च कोणी उचलावा यासंबंधीचं प्रकरण कोर्टात आहे, पण यावर तोडगा निघालेला नाही. यासोबतच अधिकच्या नुकसान भरपाईची मागणीही करण्यात आलेली आहे. \n\nपण या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परीघात असणाऱ्या परिसरातलं पाणी अजूनही इथल्या विषारी द्रव्यांनी दूषित होत असल्याचं विविध चाचण्या आणि अभ्यासांमधून उघडकीला आलेलं आहे. हा त्या रात्री झालेल्या वायुगळतीचा परिणाम आहेच पण कारखान्याच्या सांगाड्यातून जमिनीत पसरणाऱ्या विषारी द्रव्यांचा आणि पदार्थांचाही हा परिणाम आहे. हे दूषित पाणी प्यायल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचं समाजसेवकांचं म्हणणं आहे. या दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्मलेल्या पुढच्या अनेक पिढ्यांवर या दुर्घटनेचे परिणाम पहायला मिळाले आहेत. दुर्घटनेनंतर भोपाळमध्ये जन्मलेल्या अनेक बाळांमध्ये जन्मतःच व्यंग होतं. \n\nभारत आणि अमेरिकेमध्ये 'पोल्यूटर पेज प्रिन्सिपल' (Polluter Pays Principle) म्हणजेच ज्याच्यामुळे प्रदूषण झालंय, त्याने नुकसान भरपाई द्यावी,हे तत्वं पाळण्यात येतं. यानुसार जमीन आणि पाणी प्रदूषण मुक्त करण्याची जबाबदारी युनियन कार्बाईडची असल्याचं यासाठी लढा देणाऱ्यां आंदोलक आणि संस्थांचं म्हणणं आहे. \n\nदुर्घटनेचं द्योतक ठरलेला 'तो' फोटो\n\nप्रसिद्ध फोटोग्राफर रघु राय यांनी या दुर्घटनेदरम्यान क्लिक केलेला एक फोटो या संपूर्ण दुर्घटनेचा 'मानवी चेहरा' ठरला. भोपाळ गॅस दुर्घटनेचा उल्लेख केला, की आजही हाच फोटो आठवून सारं जग शहारतं. \n\nरघू राय यांनी टिपलेला हा फोटो पुढे भोपाळ दुर्घटनेचा प्रतिक बनला.\n\nया फोटोविषयी रघु राय यांनी म्हटलं होतं,..."} {"inputs":"...ा यूपीएचा घटक पक्ष बनवलं. डीएमकेमध्ये पूर्वी काँग्रेसमध्ये असलेले अनेक नेते होते. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे कट्टरपंथी संघटना एलटीटीईला सहानुभूती असल्याचा आरोपही डीएमकेवर वारंवार केला जायचा. \n\nमात्र तरीही 2004 ते 2014 या काळात डीएमके यूपीएचा एक घटक होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही त्यांनी यूपीएसोबत जोडून घेतलं. आपल्या सहकाऱ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची पद्धत अटलबिहारी वाजपेयी आणि पी. व्ही. नरसिंहा राव यांच्यापेक्षाही अधिक कौशल्यपूर्ण होती. \n\n2007 साली सोनिया गांधींनी नेदरलँड्समध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ष्टी या दैनंदिन जीवनाचाच भाग होत्या,\" असं सोनिया यांनी उपस्थितांना सांगितलं. \n\n\"राजकारणाशी संबंधित कुटुंबात असण्याचे अनेक पैलू असतात, ज्यांचा परिणाम एका तरुण सुनेवरही होत असतो. सार्वजनिक आयुष्यात सहजता कशी जपायची, हे मी शिकले. लोकांना माझ्या वैयक्तिक आयुष्यात रस होता आणि मला त्याचा सामना करणं कठीण वाटायचं. माझ्या स्वातंत्र्याला आणि स्पष्टवक्तेपणाला मुरड घालायलाही मला शिकावं लागलं. कोणी तुमच्याबद्दल अपशब्द वापरले, तरीही शांत कसं रहायचं हेदेखील मला शिकावं लागलं,\" असं त्या म्हणाल्या होत्या. \n\nसर्वांना जोडणाऱ्या नेत्या\n\n2016ला जेव्हा सोनिया गांधी 70 वर्षांच्या झाल्या तेव्हा त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हायचं होतं. \n\nपण राजकीय पटलावर मोदींचं येणं आणि पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखाली NDAची सत्ता येण्याची शक्यता अशा वातावरणात 'पुन्हा एकदा सोनिया गांधी' हा आवाज कानावर येऊ लागला आहे. \n\nयामध्ये दोन मुद्दे आहेत. त्यांना एक आई म्हणून राहुल गांधींना यशस्वी झालेलं पाहायचं आहे. दुसरा मुद्दा म्हणजे सोनिया गांधी यांच्या नावामुळं डीएमके, आरजेडी, तृणमूल कांग्रेस, राष्ट्रावादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, बसप, डावे आणि इतर पक्ष एका व्यासपीठावर आणून महाआघाडी उभी करण्यात होणारी मदत. \n\nममता बॅनर्जी, मायावती, अखिलेश यादव, एम. के. स्टॅलिन, तेजस्वी यादव आणि शरद पवार अशा नेत्यांतील अहंकाराचा संघर्ष हे एक मोठं सत्य आहे. \n\nज्या आदराने एकेकाळी जयप्रकाश नारायण, व्ही. पी. सिंह किंवा हरकिशन सुरजीत यांना पाहिलं जात होतं, तसा आदर सोनिया गांधींना मिळत नाही आणि त्या तितक्या स्वीकारार्ह नाहीत. पण सर्वांना एकत्र आणण्या इतकं सामर्थ्य त्यांच्यात नक्की आहे. \n\nएक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तो म्हणजे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे नेते शक्तीचा वापर करणारे नाहीत तर स्वतःला एक शक्ती केंद्र म्हणून पाहातात. 2004 ते 2014 या काळात त्यांनी दाखवलं की त्या पंतप्रधानपदावर नसतानाही त्या सर्वशक्तिमान नेत्या होत्या. \n\nजेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान बनले तेव्हा राहुल गांधी यांनी स्वतःला या पदापासून दूर ठेवलं. आणि या पदावर हक्क सांगण्यासाठी 49व्या वर्षी त्यांना कोणतीही घाई नाही. बहुदा हेच सोनिया गांधीच्या हाती महत्त्वाचं कार्ड आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा येण्याजोगी परिपक्वता अजून आलेली नसते. दुसरं म्हणजे पाळीच्या अंतर्गत घटनेबरोबर बाहेरून पटकन दिसणारे अनेक बदल होत असतात. त्यांना तोंड देणं आव्हानात्मक वाटतं मुलींना आणि त्यांच्या आयांनाही. \n\nस्तनांची वाढ झाल्यामुळे त्यांना आधार देण्यासाठी स्लिप, स्पोर्ट्स ब्रा, बिगिनर्स ब्रा किंवा रेग्युलर ब्रा वापरावी लागते. काखेत केस आल्यामुळे स्लीव्हलेस कपडे घालणं अवघड जातं. चेहरा तेलकट होतो आणि पिंपल्स येतात. शिवाय या मुलींमध्ये प्रौढ वयात स्तनांचा कर्करोग, ब्लड प्रेशर, डायबेटिस अशासारख्या काही दुखण्यांचं प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. शारीरिक तपासणी, काही रक्ताच्या तपासण्या, हॉर्मोन्सच्या पातळया आणि हाडांचं वय समजण्यासाठी मनगटाच्या हाडांचा एक्स रे अशा काही चाचण्यांनंतर डॉक्टर काही निर्णय घेऊ शकतात. \n\nकाही औषधांच्या, इंजेक्शनांच्या सहाय्यानं हा लैंगिक विकास तात्पुरता पुढे ढकलता येतो. पण तसं ठाम कारण नसेल तर बहुतेकवेळा हॉर्मोन्समध्ये फार लुडबुड करत नाही आपण.\n\nहे टाळता येईल का?\n\nपालकांचा नेहमी प्रश्न असतो की हे सगळं इतक्या लवकर होणं टाळता येईल का? काही गोष्टी करणं आपल्या हातात आहे.\n\nउदाहणार्थ प्लास्टिकच्या बाटल्या न वापरणे, प्लास्टिकच्या भांड्यात मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अन्न गरम न करणे, स्क्रीन समोर घालवलेला वेळ कमी करणे, प्रोसेस्ड फूडचा वापर टाळणे, भरपूर खेळून वजन वाढू न देणे.\n\nपण खरं सांगायचं तर आपल्या जीवनशैलीमध्ये झालेले बदल पूर्णपणे उलटे करणं जवळजवळ अशक्य आहे. वातावरणात वापरली जाणारी रसायनं टाळणं काही आपल्या हातात नाही. प्लास्टिक वापरायचं नाही म्हटलं तरी ते शक्य नाही. कॉम्प्युटर्सचा वापर कसा टाळणार?\n\nम्हणजे या बदलांचा स्वीकार करण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याही मनाची तयारी त्यासाठी करायला हवी. याबद्दल मुलींसमोर 'अरेरे', 'बिच्चारी' असं न चुकचुकता सकारात्मक राहायला हवं. पाळी येणं ही गोष्ट पूर्वीइतकी त्रासदायक राहिलेली नाही. आज चांगल्या प्रतीचे सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध आहेत. बहुतांश शाळांमध्ये बाथरूम्सची सोय आहे. आणि आपल्याला वाटतं त्यापेक्षा मुली या बदलांना बऱ्याच सहजतेनं सामोऱ्या जातात ही एक दिलासा देणारी गोष्ट आहे.\n\n(डॉ. वैशाली देशमुख बालरोगतज्ज्ञ असून पौगंडावस्थेतील मुलांच्या समस्यांच्या विशेषतज्ञ - Adolescence expert- आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा राजभवनावर बोलावणं, याच्यामुळे निर्णयप्रक्रियेची दोन केंद्रं निर्माण होतात. \n\nप्रशासनामध्ये गोंधळ निर्माण होतो. खरं तर राज्यपालांना एखादी माहिती हवी असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागितली पाहिजे, हा प्रोटोकॉल आहे. ते मुख्य सचिवांनाही बोलावू शकतात. त्यांना सूचना करण्याचाही अधिकार आहे. पण जर दुसरंच घडत असेल तर ते कोणत्याही राज्यामध्ये योग्य नव्हे हे आम्ही सांगितलं.\n\n शरद पवारांनीही या बैठकीत असं सांगितलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उत्तम काम करत आहेत आणि तेव्हा जर राजभवनातून जर परस्पर वेगळ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता शक्य नाही.\n\nयापैकी काँग्रेसची मदत घेऊन सरकार चालवणं भाजपला राष्ट्रीय पातळीवरील राजकारणाचा विचार करता शक्य नाही. कारण एका बाजूला 'काँग्रेसमुक्त भारत'ची घोषणा दिल्यानंतर त्याच पक्षाबरोबर कोणत्याही पातळीवर संबंध ठेवणं हे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं आहे.\n\nया परिस्थितीत राष्ट्रवादीसमवेत सूत जुळवणे हा एकच पर्याय देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असल्याचं दिसतं. आवश्यकता वाटली, तर शिवसेना बाजूला गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने सरकार चालवण्याची त... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेली आहे. मोदी व भाजप यांच्याविरुद्ध जर राष्ट्रीय पातळीवर मोर्चेबांधणी करायची, तर त्यात फार महत्त्वाची भूमिका ममतादीदी करणार यात शंका नाही. अशा वेळी त्या आघाडीत उडी घेऊन देशाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याची उद्धव यांची इच्छा असू शकते. त्यामुळे त्यांना महाराष्ट्रात भाजपवर सूड घेता येईल व मोदी-विरोधी लढा अधिक तीऋा करता येईल, अशी त्यांची अटकळ असणार.\n\nकाँग्रेस हा भाजपचा शत्रू नंबर एक. देशभरात जिथे जिथे काँग्रेस आहे, तिथे तिथे कुमक पाठवून काँग्रेसला भुईसपाट करण्याचा चंग भाजपने बांधला आणि पंजाब वगळता या मोहिमेला यशही आलं. \n\nवास्तविक मुंबईत येणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या नेत्यांनी `मातोश्री'ची पायधूळ झाडावी, ही ठाकरेंची अपेक्षा असतोच. पण त्याला छेद देऊन ठाकरे पिता-पुत्र ममता बॅनर्जींना भेटण्यास गेले. हे कसलं लक्षण?\n\nत्यामुळेच काही तीन वर्षांत काँग्रेसचे 'युवराज' राहुल गांधी यांची 'पप्पू' अशी प्रतिमा करण्यात भाजप यशस्वी ठरली. शिवसेनेचे उद्धवसुद्धा जाहीर सभांतून राहुलना 'पप्पू' असं हिणवत टाळ्या मिळवत राहिले. पण आता अचानक उद्धव यांचा उजवा हात समजले जाणारे संजय राऊत यांना उपरती झाली आणि राहुल आता पप्पू राहिलेले नाहीत. देशाचे नेतृत्व करण्यास ते आता समर्थ बनले आहेत, असं प्रशस्तीपत्र त्यांनी देऊनही टाकलं.\n\nहे सर्व कशासाठी? जर भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर आघाडी उघडायची, तर काँग्रेसला बाजूला ठेवता येणार नाही. ममतादीदींनी पुढाकार घेतला, तरी राष्ट्रीय पातळीवर 'नेता' म्हणून त्यांना कुणी स्वीकारणार नाही. \n\nत्यामुळे भाजपविरोधी राष्ट्रीय आघाडीचे नेतृत्व 2019मध्ये काँग्रेसकडे म्हणजे पर्यायाने राहुल यांच्याकडेच जाणार हे उघड आहे. अशा वेळी जर त्यांची जनमानसातील प्रतिमा आतापासूनच सुधारली नाही, तर 'पप्पू'चं नेतृत्व स्वीकारणारेही पप्पूच अशी नामुष्की येईल. म्हणूनच आतापासूनच त्यांच्या नेतृत्वगुणांचे पोवाडे गायला सुरुवात झाली आहे.\n\nनिवडणुकांच्या आगे-मागे होणारी क्रांती\n\nदेशाच्या राजकारणाच नजिकचा इतिहास पाहिला, तर बहुतेक सर्व निवडणुकांच्या आगे-मागे अशा क्रांती होतच असतात. 1971मध्ये इंदिरा गांधींनी 'गरीबी हटाव'चा नारा देऊन निवडणुका लढवल्या, तेव्हा त्यांच्या विरोधात तेव्हाची संघटना काँग्रेस, स्वतंत्र पक्ष वगैरेंनी `बडी आघाडी' स्थापन केली होती. \n\nत्यानंतरच्या 1977च्या ऐतिहासिक निवडणुकीच्या वेळी तर संघटना काँग्रेस, लोक दल, समाजवादी पार्टी,..."} {"inputs":"...ा रोज छळ होतोय त्यावर, बेरोजगारीवर, कोणत्या सरकारने त्या मुलांना मारहाण केली. त्यांच्या पक्षाच्या आमदाराने एका निष्पाप मुलीचा बलात्कार केला. त्यावर पंतप्रधान मोदी आजवर बोलले नाहीयेत,\" असं काँग्रेसच्या सरचिटणीस म्हणाल्या.\n\nतर, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही एक निवेदन काढून नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात होत असलेली आंदोलनं आणि भाजप सरकारचं त्यासंबंधीचं धोरण यावर भाष्य केलं. \n\n\"सरकारचं काम हे शांतता आणि सौहार्द कायम राखणं हे असतं. पण भाजप सरकारच हिंसाचार आणि विभाजनवादाला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कटे नाहीत. आपण सगळे सोबत आहेत. चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका,\" असंही कुलगुरू अख्तर म्हणाल्या.\n\nदिल्ली पोलीस विनापरवानगी जामिया विद्यापीठात घुसले, असा आरोप जामियाचे चीफ प्रॉक्टरने केला होता. सोमवारी दुपारी दिल्ली पोलिसांच्या एका पत्रकार परिषदेत त्याला उत्तर देताना दिल्ली पोलीसचे मुख्य संपर्क अधिकारी एम.एस. रंधावा म्हणाले, \"आम्ही हिंसक जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ते विद्यापीठाच्या आत गेले. आम्ही त्यांच्या मागे गेलो, तेव्हा त्यांनी आमच्यावर दगडफेक केली. आम्ही याची सखोल चौकशी करत आहोत.\" \n\nतसंच जामियात पोलिसांनी कुठलाही गोळीबार केला नाही, त्यामुळे कुणीही जखमी झालं नाही. उलट साधारण 30 पोलीस कर्मचारी जखमी झाले तर एकाची प्रकृती नाजुक असल्याचं त्यांनी सांगितलं. \"दंगली घडवण्याच्या आणि जाळपोळ करण्याच्या आरोपांखाली दोन FIR दाखल करण्यात आलेल्या आहेत. गुन्हे शाखा तसा तपास करत आहे,\" असंही ते म्हणाले.\n\nतोडफोड करणाऱ्यांना आधी रोखलं पाहिजे - सरन्यायाधीश\n\nविद्यार्थ्यांविरोधात झालेल्या हिंसाचाराची सुप्रीम कोर्टानं चौकशी करावी, असं ज्येष्ठ विधिज्ज्ञ इंदिरा जयसिंग आणि कोलिन गोनसाल्वेज यांनी सुप्रीम कोर्टात म्हटलं. \n\nजयसिंग आणि गोनसाल्वेज यांनी या चौकशीसाठी निवृत्त न्यायाधीशाच्या नेमणुकीचीही मागणी केली.\n\nयावर सरन्यायाधीश शरद बोबडे म्हणाले, \"सार्वजनिक संपत्तीचं नुकसान का केलं गेलं? बसची जाळपोळ का झाली? कुणीही तोडफोडीची सुरुवात केलेली असो, आधी त्यांना रोखलं पाहिजे.\"\n\nत्यावर इंदिरा जयसिंग म्हणाल्या, \"देशभरात हिंसा भडकल्यानं आम्ही इथं आलोय. अशा घटनांबाबत सुप्रीम कोर्टानं स्वत:हून दखल घ्यावी. ही हिंसा म्हणजे मानवाधिकारांचं घोर उल्लंघन आहे. या प्रकरणी जबाबदारी ठरवण्यासाठी चौकशी होणं गरजेच आहे.\"\n\nअमित शाहांकडे भेटीसाठी वेळ मागितली - अरविंद केजरीवाल\n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली आहे. \n\n\"दिल्लीतल्या बिघडलेल्या कायदा व्यवस्थेमुळं मी काळजीत आहे. दिल्लीत शांतता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीचा वेळ मागितली आहे,\" अशी माहिती अरविंद केजरीवाल यांनी ट्वीटद्वारे दिली.\n\nअलिगढ, मथुरेतही आंदोलनं\n\nतर अलिगढ मुस्लीम विद्यापीठातही पोलिसांच्या कारवाईनंतर तणाव निर्माण झाल्यानं अलिगढमध्ये इंटरनेट बंद करण्यात आलंय.\n\nअलिगड मुस्लीम..."} {"inputs":"...ा लँडिंग दरम्यान बिघडली नसल्याची खात्री करतील. \n\nया पर्सव्हिअरन्सच्या शिडावर (Mast) मुख्य कॅमेरा आहे. हे शीडही उंचावण्यात येईल. या रोव्हरला मंगळावर उतरण्यासाठी जे सॉफ्टवेअर वापरण्यात आलं त्या ऐवजी आता या रोबोला या परिसरामध्ये ड्राईव्ह करण्यासाठी सूचना देणारं सॉफ्टवेअर या सिस्टीममध्ये इन्स्टॉल करण्यात येईल. \n\nयासगळ्यांपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढच्या काही दिवसात पर्सव्हिअरन्स भरपूर फोटो काढेल. आजूबाजूची पृष्ठरचना नेमकी कशी आहे याचा अंदाज इंजिनियर्सना या फोटोंवरून घेता येईल.\n\nया पर्सव्हिअरन्... उर्वरित लेख लिहा:","targets":"योजना आखली आहे. यामध्ये आणखी एक रोव्हर, मार्स रॉकेट आणि एका मोठ्या उपग्रहाच्या मदतीने या येझरो विवरात गोळा करून ठेवण्यात आलेल्या गोष्टी पृथ्वीर आणल्या जातील. \n\nपर्सव्हिअरन्सला जर जीवसृष्टीचं अस्तित्त्वं खुणावणारे काही अंश मिळाले तर मग याचा पुढे सखोल अभ्यास केला जाईल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली.\n\nविधान क्रमांक 4 - सुशांत प्रकरणात आदित्य ठाकरेंचा सहभाग \n\nसुशांतची आत्महत्या नसून हा खून आहे. खुनाचे आरोपी गजाआड होतील. त्यातील एक मंत्री असेल. तो उद्धव ठाकरे यांचा पुत्र असेल, असा थेट आरोप नारायण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"देत जाहीर केला. ज्यात उद्धव ठाकरे, तत्कालीन भाजप अध्यक्ष अमित शहा आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. \n\nजागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, \"लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 जागा लढवणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्या-निम्या जागा लढवणार आहेत. त्याचसोबत पद आणि जबाबदाऱ्याही समान पद्धतीने सांभाळण्यात येतील. पुढे यात काही कन्फ्युजन निर्माण झालं तर उद्धवजी आणि अमितभाई जो निर्णय घेतील तो अंतिम असणार आहे.\" \n\nपण, या पत्रकार परिषदेत पद आणि जबाबदाऱ्यांचं सम-समान वाटप असा निर्णय झाला असला तरी मुख्यमंत्रीपदाबाबत ठोस निर्णय स्पष्ट करण्यात आला नव्हता. \n\nनारायण राणे आणि उद्धव ठाकरे\n\nविधानसभेच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंनी जाहीर फॉर्म्युल्याप्रमाणे अडीच वर्षं मुख्यमंत्री पदाची मागणी केली. पण, अमित शहांनी मुख्यमंत्रिपद शिवसेनेसोबत अडीच वर्षं शेअर करण्याबाबात आश्वासन दिलं नसल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं. \n\nफडणवीसांच्या दाव्यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं की, अमित शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्रिपद अडीच वर्षं मिळेल असं ठरलं होतं. तसंच मुख्यमंत्र्यांनीही पद आणि जबाबदारी यांच समसमान वाटप होईल, असं जाहीर केलं होतं. मग मुख्यमंत्री हे पद नाही का? मुख्यमंत्रिपद ही जबाबदारी नाही?\n\nशिवसेना-भाजपच्या जागावाटपाची चर्चा बंद दरवाज्याआड झाल्यामुळे यात कोणाचा दावा खरा आणि कोणाचा खोटा हे ओळखता येणं कठीण आहे. \n\nविधान क्रमांक 6- राज्यात कोरोनाचे 43 हजार मृत्यू \n\nकोरोनामुळे देशातील सर्वांत जास्त रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. पण, त्यावर उद्धव ठाकरे काहीच बोलले नाहीत. भाषणात साधा उल्लेखही नाही. राज्यात 43 हजार कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला. मग त्याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा प्रश्न राणेंनी उपस्थित केला. \n\nकोव्हिड चाचणी\n\nराज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 43,264 कोरोनाग्रस्त रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. राणेंच्या या आरोपात तत्थ आहे. \n\nशिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कोरोनाबाबत एकही शब्द काढला नाही. सरकारच्या कामांबाबत माहिती दिली नाही. \n\n\"जे काम आज झालं आहे ते पुढच्या महिन्यात लोकांसमोर मी ठेवणार आहे,\" असं मुख्यमंत्री म्हणाले. \n\nमात्र कोरोनाबाबत उद्धव ठाकरे वेळोवेळी फेसबूक लाइव्हच्या..."} {"inputs":"...ा लबूशेनने त्या क्षणापासून धावांची टांकसाळ उघडली. त्या इनिंगपासून त्याच्या रन्स आहेत- 59, 74, 80, 67, 11, 48, 14, 185, 162, 143, 50, 63, 19, 215, 59. \n\nलबूशेन अॅशेससह\n\nअॅशेस म्हणजे ऑस्ट्रेलिया-इंग्लंड या टीममध्ये रंगणारी स्पर्धा. वर्ल्डकपइतकंच अॅशेस जिंकणं प्रतिष्ठेचं मानलं जातं. \n\nक्रिकेटविश्वातली हे कडवं द्वंद म्हणजे जगभरातल्या क्रिकेटरसिकांसाठी पर्वणी असते. एकेका विकेटसाठी, कॅचसाठी, धावेसाठी चुरशीचा मुकाबला होतो. अॅशेसदरम्यान जोरदार वाक्युद्धही अनुभवायला मिळतं.\n\nयंदाची अॅशेस मालिका इंग्लंडमध्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॅगअंतर्गतही संधी दडलेली असू शकते. हमरस्त्याने येणारी संधी म्हणजेच काहीतरी भारी हा समज गैरसमज असल्याचं लबूशेनने कामातून सिद्ध केलं. ऑड स्वरुपात समोर आलेल्या संधीसाठी सर्वस्व पणाला लावून त्या संधीचं सोनं कसं करावं याचा वस्तुपाठ लबूशेनने घालून दिला आहे.\n\nलबूशेनचं नाव इंग्रजीत Marnus Labuschagne असं लिहितात.\n\nस्वत:ची ओळख निर्माण करण्याची लबूशेनची ही धडपड आताची नाही. त्याचं नाव गोंधळात टाकणारं. इंग्रजीत ते Marnus Labuschagne असं लिहितात. त्याच्या नावाचा उच्चार कसा करायचा यावरून सोशल मीडियात अनेक मीम्स तयार झालेत. \n\nखुद्द क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 'how to pronounce Marnus Labuschange' असा एक गंमतीदार व्हीडिओ तयार केला आहे. त्याच्या टीममेट्सना आता कसा उच्चार करायचं कळलंय परंतु प्रतिस्पर्ध्यांना अजूनही उमगलेलं नाही. प्रत्येकजण आपापल्या संदर्भ-आकलनानुसार त्याचं नाव उच्चारतात.\n\nलबूशेनचा जन्म आफ्रिकेतला. क्लेर्स्कड्रॉप भागात तो लहानाचा मोठा झाला. आफ्रिकाना ही त्याची मातृभाषा. त्याचे वडील खाण उद्योगात काम करायचे. लबूशेन दहा वर्षांचा असताना कुटुंबासह त्यांनी ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केलं. क्वीन्सलँडमध्ये ते सगळे राहू लागले. \n\nइंग्रजी येत नसल्याने काही कळायचं अशी परिस्थिती बरेच दिवस होती. २००५ची अॅशेस मालिका पाहून लबूशेनने क्रिकेटमध्येच करिअर करायचं ठरवलं. पण ऑस्ट्रेलियासारख्या ठोस स्पोर्ट्स कल्चर असणाऱ्या देशात तो सोपं नव्हतं. प्रामुख्याने बॅट्समन जो कामचलाऊ बॉलिंग करू शकतो हे लबूशेनचं गुणवैशिष्ट्य. क्वीन्सलँड अकादमीच्या माध्यमातून त्याने स्वत:ला घडवलं.\n\nलबूशेन उपयुक्त स्पिन बॉलिंगही करतो.\n\nक्रिकेटपटू म्हणून घडत असताना 2009 मध्ये अॅशेस मालिकेदरम्यान ब्रिस्बेन टेस्टमध्ये लबूशेनने हॉटस्पॉट कॅमेरा ऑपरेटर म्हणून काम केलं. 'हॉट स्पॉट' हे क्रिकेटमधलं तंत्रज्ञान आहे. बॅट्समनची बॅट, ग्लोव्ह्ज, पॅड यांच्यापैकी कशाचा बॉलला संपर्क झाला आहे की नाही हे ठरवण्यासाठी इन्फ्रारेड इमेजिंग सिस्टम वापरली जाते त्याचं नाव 'हॉट स्पॉट'.\n\nया यंत्रणेसाठी मैदानात अनेक कॅमेरे बसवले जातात. त्यापैकी एका कॅमेरा ऑपरेट करण्याची जबाबदारी लबूशेनने पार पाडली. या कामासाठी क्रिकेट आणि टेक्नॉलॉजी या दोन्हीचं ज्ञान आवश्यक होतं. \n\nया कामादरम्यान लबूशेनने ऑस्ट्रेलियाच्या पीटर सिडलने घेतलेल्या हॅट्ट्रिकचा आनंदही लुटला. या कामासाठी त्याला दिवसाला 90 डॉलर्स मिळायचे. तरुण..."} {"inputs":"...ा लस टोचण्यात आली.\n\n4. अमित शहांचा बेळगाव दौरा, महाराष्ट्र एकीकरण समितीला भेटण्यास नकार \n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज बेळगाव दौऱ्यावर आहेत. बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शाह बेळगावला भेट देत आहेत. मात्र या दौऱ्यानिमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीने अमित शाहांच्या भेटीची मागणी केली होती. मात्र अमित शाहांनी ही भेट नाकारली आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. \n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा\n\nसंयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी 17 जानेवारी 1956 रोजी आंदोलन करण्यात आले होते. या आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा लहानशी डुलकी घेऊ देणं हा यावरचा उपाय असल्याचं एपस्टिन आणि इतर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\n\"अर्धवट झोप झालेली लोकं उत्तम काम करू शकत नाहीत. यामुळे कामाच्या ठिकाणी अपघात होण्याचा धोका वाढतो परिणामी कंपनीला येणारा खर्चच वाढण्याची शक्यता असते कारण अशा कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या जास्त अडचणी भेडसावतात,\" एपस्टिन म्हणतात.\n\nपण इतर देशांमध्ये मात्र अशी डुलकी काढण्याबाबत फारसे कठोर नियम नाहीत. जपानमध्ये तासनतास काम करणाऱ्या लोकांना कामाच्या जागी थोडावेळ आराम करता यावा म्हणून कंपन्या 'साऊंड प्रुफ पॉड्स' बसवत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रेश होत पुन्हा कम्य्पुटर स्क्रीनसमोर डोळे ताणत काम करायला तयार होतो.\"\n\nहे सगळं सुरू असताना उत्तर अमेरिकेत्या काही कंपन्यांनी या डुलकी काढण्याचाच व्यवसाय सुरू केलाय.\n\nकॅनडामध्ये नुकताच 'नॅप इट अप' नावाचा पहिला 'नॅपिंग स्टुडिओ' सुरू झाला. बँकेमध्ये तासनतास काम करत असताना आपल्याला या स्टुडिओची कल्पना सुचल्याचं याच्या संस्थापक मेहजबीन रहमान म्हणतात. \n\nटोरांटोच्या गजबजलेल्या भागात असणाऱ्या स्टुडिओमध्ये जाऊन कर्मचारी 25 मिनिटांसाठी एक मोठा बेड भाड्याने घेऊ शकतात. यासाठी 10 कॅनेडीनय डॉलर्स आकारले जातात. स्टुडिओतल्या दोन बेड्स दरम्यान जाडजूड पडदे असल्याने इथे झोपणाऱ्यांना एकांत मिळतो. शिवाय खोलीमध्ये चित्त शांत करणाऱ्या अत्तराचा सुगंध दरवळत असतो. \n\n'मेट्रोनॅप्स' कंपनीने ही संकल्पना एक पाऊल पुढे नेलीय. या कंपनीच्या आकर्षक दिसणाऱ्या पॉड्समध्ये लोकांना आरामात रेलून झोपता येतं. \n\n24 तास सुरू राहणारे हॉस्पिट्लस, कंपन्या, विमानतळांसारख्या ठिकाणी असे पॉड्स लोकप्रिय होत आहेत. पण आपल्याला हेल्थ कल्ब्स आणि विद्यापीठांकडूनही मागण्या येत असल्याचं मेट्रोनॅप्सचे सीईओ क्रिस्टोफर लिंडोल्म म्हणतात. \n\n\"आम्ही सुरुवात केली तेव्हा लोकांनी आम्हाला वेड्यात काढलं होतं. कारण आम्ही कामाच्या ठिकाणी झोपण्याचं मार्केटिंग करत होतो. पूर्वी तुम्ही कामावर याल तेव्हा कामासाठी फिट असाल असं कंपन्या गृहित धरत होत्या.\" लिंडोल्म म्हणतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा लेखात लिहितात, \"विधेयकातील काही तरतुदींवर केंद्रातील काही लोक आणि राज्यातील आमदार, खासदार नेतेमंडळी नाराज होती. कारण त्यांना जिल्हा परिषदांच्या कामात हस्तक्षेप करायला वाव ठेवण्यात आला नव्हता. चव्हाणांनी मात्र मोठ्या चातुर्यानं विधेयक संमत करुन घेतलं. 12 एप्रिल 1961 रोजी नाईक समिती अहवाल जेव्हा विचारासाठी विधिमंडळात आला त्यावेळी चव्हाणांनी केलेलं भाषण त्यांच्या विचारपूर्वक संसदीय वक्तृत्वाचा एक नमुना तर आहेच, पण त्याचप्रमाणे लोकशाहीतील प्रशासनाच्या प्रक्रिया, निर्वाचित सत्ताधा-यांचे अधिकार आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही आहे. \n\nयशवंतरावांच्या अगोदरच प्रवरासारखे असतील वा अन्य सहकारी तत्वावरचे प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी झाले होते. पण यशवंतरावांनी या प्रयोगांना कायद्याचे आणि संस्थात्मक बळ दिले. ठरवून काही धोरणं निश्चित केली. त्या धोरणांमुळेच राज्याच सहकारी औद्योगिक वसाहती तयार झाल्या. \n\nसाखर कारखाने, दूध संघ, कुक्कुटपालन, पतपेढ्या असं एक जाळं कालानुरुप तयार होतं गेलं. केवळ शेती असं स्वरुप राहता ती उद्योगांची माळ बनली. सहकारी कायद्यानं त्यात लोकशाही पद्धतीही आणली आणि म्हणूनच पंचायत राज्य पद्धतीमधून जसं नवं स्थानिक नेतृत्व तयार होतं, तसंच ते सहकारी उद्योगांच्या पद्धतीतूनही तयार होऊ लागलं. यशवंतरावांच्या मोजक्या काळात अठरा नवे साखर कारखाने सुरु झाले. \n\nआपल्या 'देशाच्या आर्थिक प्रगतीचे नेतृत्व करणारे नेते' या लेखामध्ये डॉ. जे. एफ. पाटील म्हणतात, \"सहकारी अर्थकारण ही यशवंतराव चव्हाण यांची विकासाच्या अर्थशास्त्राला एकमेवाद्वितीय देणगी आहे. त्यांनी महाराष्ट्र सहकारी कायदा 1960 मध्ये मंजूर केला. राज्यभर जिल्हा केंद्रात सहकारी प्रशिक्षण केंद्रे उभी केली. सहकारी संस्थांना सरकारी भांडवल आणि मार्गदर्शन देण्याची व्यवस्था केली. सहकारी पत, सहकारी पणन, सहकारी वाहतूक, सहकारी ग्राहक भांडारे, सहकारी श्रमिक संस्था, तसेच सहकारी खरेदी-विक्री संघ असा एक सर्वस्पर्शी ग्रामीण विकासाचा वादळवारा तयार करण्यात यशवंतराव यशस्वी झाले.\"\n\nशेतीच्या बाबतीतला एक महत्वा निर्णय, धोरण आणि ते राबवण्याबाबत यशवंतरावांचं अजून एक उदाहरण म्हणजे महाराष्ट्रात कुळकायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि 1961 सालचा कमाल जमीन अधिग्रहण कायदा. \n\nत्यामुळे कृषीअर्थव्यवस्थेत सर्व वर्गांकडे जमिनीचं वाटप झालं. बहुतांश समाज या व्यवस्थेशी जोडला गेला. बिहार वा अन्य राज्यांमध्ये आजही जमिनीचं समान वाटप नसल्याने काय आर्थिक आणि सामाजिक प्रश्न उद्भवले ते पाहता, महाराष्ट्रासाठी हे धोरणं कसं महत्वाचं ठरलं याचा अंदाज लावता येतो. \n\nऔद्योगिकीकरणात आज आघाडी घेणा-या महाराष्ट्रानं यशवतंरावांनी त्यांच्या काळात घेतलेल्या धोरणांबाबत जागृत असणं आवश्यक आहे. \n\nआज IT सिटी वा SEZ च्या काळात असणाऱ्या या पिढीनं लक्षात घ्यायला हवं की MIDC वा औद्योगिक वसाहतींची संकल्पना चव्हाण यांनी आणली. \n\nअरुण साधू त्यांच्या लेखात लिहितात, \"चव्हाणांनी राज्यभर औद्योगिक वसाहती स्थापन करण्याची सर्वंकष योजना स्वीकारली, ज्यायोगे शहरांपासून..."} {"inputs":"...ा लोकांसमोर लॉकडाऊनमुळे काही तासातच जीवन-मरणाचा प्रश्न निर्माण होणार, हे माहिती असूनही त्यांच्यासाठी कुठलीही घोषणा का करण्यात आली नाही? असा प्रश्नही विचारण्यात आला. \n\nकेंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी आपल्या उत्तरात हे सांगितलं आहे की, केंद्र सरकार प्रवासी मजुरांच्या काळजीप्रती सजग होतं. \n\nमात्र, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी 25 मार्च रोजी जे वक्तव्य केलं होतं ते ऐकल्यावर 25 मार्चपर्यंतसुद्धा स्थलांतरित मजुरांविषयी सांगायला केंद्र सरकारकडे फार काही नव्हतं, असे संकेत मिळतात. \n\nजा... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणण्यात तथ्य असल्याचं जाणवत नाही. \n\nबीबीसी प्रतिनिधी नितीन श्रीवास्तव यांनी लॉकडाऊनच्या पहिल्या सकाळी म्हणजे 25 मार्च रोजी दिल्लीहून भरतपूरसाठी पायीच निघालेल्या मजुरांशी संवाद साधला होता. \n\nत्यांचं म्हणणं होतं, \"आम्ही दिल्लीतल्या पश्चिम विहारमधून निघालो आहोत. सकाळी सहा वाजताच निघालो. आम्ही दगड फोडण्याचं काम करायचो. 4-5 दिवसांपासून काम बंद आहे. खाण्यासाठी काहीच नाही. आता काय करणार? इथेच थांबलो तर उपाशी मरू. त्यामुळे गावाची वाट धरली आहे.\"\n\nभारताच्या इतिहासातल्या सर्वात मोठ्या मानवी संकटाची ही जेमतेम सुरुवात होती. यानंतर प्रत्येक तासाला देशभरातल्या रस्त्यांवर मजुरांची संख्या वाढतानाच दिसली. \n\nपुढच्या तीन दिवसांमध्ये म्हणजे 28 मार्च येईपर्यंत देशभरातल्या सर्व महामार्गांवर, रेल्वे मार्गांवर आणि कच्च्या रस्त्यांवरदेखील खांद्यावर सामान आणि मुलंबाळं घेऊन जाणारे प्रवासी मजूर लाखोंच्या संख्येने दिसू लागले. \n\nमुंबई ते दिल्ली, अहमदाबाद ते चंदिगढ...देशातल्या सर्वच मोठ्या शहरांमधल्या मजुरांनी दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नसल्याने पायीच आपल्या गावाची वाट धरलेली दिसली. \n\nअनेकांना तर काही किलोमीटरचा प्रवास पूर्ण करण्यासाठी 6-6 दिवस लागले. \n\nअनेकांचा रस्त्यातच मृत्यू झाला. अनेक मातांनी रस्त्यावर बाळांना जन्म दिला. इतकंच नाही तर काही लहान मुलांचा चालता-चालता तर काही नवजात बालकांचा आईच्या कुशीतच मृत्यू झाला. \n\nस्थलांतरित प्रवासी मजुरांप्रती सरकार असंवेदनशील?\n\nपाच दिवसांच्या मौनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 'मन की बात' या कार्यक्रमात लॉकडाऊनमुळे लोकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतोय, त्यासाठी जनतेची माफी मागितली. \n\nते म्हणाले, \"मी समस्त देशवासीयांची अंतःकरणापासून माफी मागतो. तुम्ही मला माफ कराल, अशी मला आशा आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"काही असे निर्णय घ्यावे लागले ज्यामुळे तुमच्यासमोर अडचणी उभ्या ठाकल्या. माझ्या गरीब बंधू-भगिनींचा विषय येतो तेव्हा ते विचार करत असतील की, कसे पंतप्रधान मिळाले आहेत ज्यांनी त्यांना अडचणीत लोटलं. मी अंतःकरणापासून त्यांची क्षमा मागतो.\"\n\nमात्र, नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार स्थलांतरित मजुरांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या, त्याप्रती जराही संवेदनशील होते का? हा खरा प्रश्न आहे. या यातनांनी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधलं.\n\nहा प्रश्न यासाठीही महत्त्वाचा आहे कारण एकीकडे मजुरांना ते ज्या..."} {"inputs":"...ा वर्षांचा संसार मोडून पडल्याची खंत संगीता यांनी व्यक्त केली.\n\nमदतीबाबत विचार करू\n\nन्यायालयाच्या आदेशानुसार साफसफाई करताना मृत्यू झालेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रूपये आर्थिक मदत देणे गरजेचं आहे. मात्र, कायद्यातील या तरतुदीबाबात आपण अनभिज्ञ असल्याचं MIDCचे उपअभियंता दीपक पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nनालेसफाई कामगारांची व्यथा : 'गाय मेली तर बोभाटा होतो, आमचं काय?'\n\nअटक करण्यात आलेला कंत्राटदार गेली अनेक वर्षें आमच्याकडे काम करत आहे. परंतु अशी घटना पहिल्यांद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा अनेक आस्थापनांकडे नाही. त्यांच्याकडेच नोंदणी प्रमाणपत्र नसल्यामुळे ठेकेदारांकडे कंत्राटी अधिनियमानुसार आवश्यक असलेला परवाना नाही. मग अशा प्रकारचे काम कंत्राटी पध्दतीनं करण्याचा अधिकार या कंत्राटदारांना कुणी दिला, असा सवालही दळवी यांनी उपस्थित केला.\n\nकामगारांचे बेमुदत आंदोलन\n\nकामगारांना किमान वेतनासह थकबाकी त्वरीत मिळावी, आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी योजनांचे फायदे लागू करावेत, कामगारांना सुरक्षिततेची साधनं पुरवण्यात यावीत, ठेकेदारांच्या माध्यमातून कामगारांवर खोट्या तक्रारी दाखल करून कामावरून बडतर्फ करण्यात आलेल्या कामगारांना पुन्हा कामावर घ्यावं, कामगारांची सेवाज्येष्ठता यादी तयार करून त्यांना नियमितपणे काम द्यावे या सफाई कामगारांच्या मागण्या आहेत. \n\nप्रलंबित मागण्यांची लवकरात लवकर अंमलबजाणी व्हावी यासाठी सफाई कामगार २३ ऑक्टोबरपासून मुंबईतल्या आझाद मैदानात धरणं आंदोलनाला बसले आहेत. आठवडा उलटून गेल्यानंतरही पालिकेतेर्फे त्यांची दखल घेतली गेलेली नाही.\n\nकॅरिबियन समुद्रावर प्लास्टिकचं साम्राज्य\n\nदरम्यान, कामगारांच्या मागण्यांबाबतच्या प्रतिक्रियेसाठी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांना वारंवार संपर्क करूनही ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. \n\n'कामगारांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार'\n\nसफाई कामगारांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारकडे कोणतीच ठोस उपाययोजना नाही. सतत पाठपुरावा करूनही सरकार सफाई कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. सरकारच्या निष्काळजीपणामुळेच कामगारांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे कामगारांच्या मृत्यूला सरकारच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप सफाई कामगार आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक बेझवाडा विल्सन यांनी बीबीसी मराठीसोबत बोलताना केला.\n\nसफाई कामगार हे कंत्राटी कामगार म्हणून जरी काम करत असले तरी त्यांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी सरकारचीच आहे. \"सरकारी अधिकारी हे कंत्राटदारावर आणि कंत्राटदार सुपरवायझरवर जबाबदारी ढकलतायत. असं कुठवर चालणार,\" असा सवालही बेझवाडा यांनी उपस्थित केला. \n\nदोषींवर कडक कारवाईचे आदेश\n\n\"डोंबिवलीतील तीन सफाई कामगारांच्या दुर्दैवी मृत्यूची माहिती मला मिळाली असून त्याचा सविस्तर अहवाल मागवण्यात आला आहे. यासंबंधी दोषींवर कडक कारवाई करून मृतांच्या नातेवाईकांना योग्य ती भरपाई दिली जाईल,\" असं आश्वासन राज्याचे कामगारमंत्री संभाजीराव निलंगेकर-पाटील यांनी बीबीसी मराठीशी..."} {"inputs":"...ा वाटत नव्हतं, असं सुधीर महाजन यांचं म्हणणं आहे. शिवाय, \"मराठवाड्यात निष्ठावंत शिवसैनिक आमदार भरपूर आहेत. त्यामुळं नाराजी असणं सहाजिक आहेत. शिवाय, सत्तार आजवर शिवसेनेचे विरोधकच मानले जात,\" महाजन पुढे सांगतात.\n\nमात्र, सुहास सरदेशमुख म्हणतात, \"अब्दुल सत्तार यांच्या नाराजीचा शिवसेनेला फारसा फटका बसणार नाही, कारण सत्तार हे काही शिवसेनेचे केडर नाहीत.\" \n\nतसंच, \"सत्तार हे मुस्लीमधर्मीय असले तरी, त्यांच्या सिल्लोडमधली हिंदू मतंही त्यांना मिळतात. आताही त्यांना शिवसेनेची मतं मिळालीच. त्यामुळं सत्तार हा स्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोरं जावं लागलं. त्यावेळी मंत्रिपदंही जास्त होती.\n\n\"आता मंत्रिपदं कमी आहेत, त्यामुळं यातही विधानपरिषदेतल्या आमदारांना मंत्रिपद दिली गेली असती तर नाराजी उघडपणे पुढे आली असती. म्हणूनच रामदास कदम यांच्यासारख्या प्रभावी नेत्यालाही मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवावं लागलं.\"\n\nत्याचसोबत, भारतकुमार राऊत म्हणतात, \"दिवाकर रावते, रामदास कदम यांना सत्ता मिळाली होती. मात्र, शिवसेनेत अनेक नेते आहेत, ज्यांचं आयुष्य पक्षात गेलं. मात्र त्यांना पदं मिळाली नाहीत, जसे मुंबईत सदा सरवणकर आहेत.\"\n\nराऊत सांगतात, \"या निष्ठावंत शिवसेना नेत्यांची नाराजी तातडीनं दिसणार नाही. मात्र कालांतरानं पक्षांतर्गत वाद उफाळून येऊ शकतो.\"\n\nनाराजांना संघटनेत कामं देणार की महामंडळं देणार?\n\nज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षितही भारतकुमार राऊत यांच्या अंदाजाशी जवळ जाणारा अंदाज व्यक्त करतात. शिवसेनेला आता मोठा फटका बसेल, असं दीक्षित यांना वाटत नाही. \n\nसंघटनेच्या कामात गुंतवूनही फारसा फरक पडणार नसल्याचं दीक्षित म्हणतात. \"संघटनेत हे नेते किती गुंततील, कारण आतापर्यंत ते संघटनेतच काम करत होते. आता त्यांना सरकारमध्ये पद हवंय,\" असं ते सांगतात.\n\nसंघटनेचं काम देऊन किंवा सरकारमध्ये महामंडळं देऊन अनेकदा नाराज नेत्यांना शांत केल्याची देशभरात उदाहरणं आहेत.\n\nशिवसेनेमधीलच एक उदाहरण प्रकर्षानं समोर येतं, ते म्हणजे दत्ताजी साळवी यांचं. 1995 साली शिवसेना-भाजप युतीचं सरकार आल्यानंतर दत्ताजी साळवी वरिष्ठ नेते असूनही, त्यांना मंत्रिपद देण्यात आलं नव्हतं.\n\nमात्र, साळवींना स्वातंत्र्यसैनिक कल्याण निधीचं अध्यक्षपद दिलं गेलं आणि त्यांची नाराजी दूर करण्यात आली होती.\n\nयाबाबत भारतकुमार राऊत भाजप नेते माधव भंडारींचं उदाहरण सांगतात. भंडारी यांना भाजपनं पुनर्वसन व पुनर्स्थापना सनियंत्रण समितीवर उपाध्यक्ष केलं होतं. या पदाला मंत्रिपदाचा दर्जाही देण्यात आला होता.\n\nमात्र, शिवसेनेबाबत सध्या स्थिती वेगळी असल्याचं भारतकुमार राऊत सांगतात. ते म्हणतात, \"नाराजी दूर करण्यासाठी महामंडळं, राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याचा प्रयत्न होईल, हे खरंय. मात्र, तिथंही अडचण आहे. कारण महामंडळांचीही महाविकास आघाडीत तीन वाटण्या होतील. त्यामुळं वाट्याला पुन्हा कमीच जागा येतील.\"\n\nशिवाय, संघटनेत कामं द्यायची झाल्यास, त्या त्या नेत्याच्या गुणांनुसार नवी पदं निर्माण करता येतील, असं राऊत म्हणतात.\n\nमुख्यमंत्री असल्यानं उद्धव..."} {"inputs":"...ा वाटते?\n\nसमान नागरी कायदा राज्यांची जबाबदारी आहे. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार, केंद्र आणि राज्य अशा दोघांचीही जबाबदारी आहे. देशात भारतीयत्वाची भावना निर्माण व्हावी म्हणून समान नागरीक कायद्याच्या दिशेने प्रयत्न केले जातील, असंही त्यात नमूद करण्यात आलंय. मात्र, सगळ्यांत मोठी अडचण बहुस्तरीय सामाजिक रचना आहे, ज्यात मोठ्या प्रमाणात अंतर्विरोध आहे.\n\nविराग म्हणतात, \"समान नागरी कायद्याबाबत चर्चा होताना कायमच हिंदू आणि मुस्लिमांबाबत बोललं जातं. मात्र, मुस्लिमांच्या लग्न आणि वारसाहक्कासंदर्भात वे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना वडिलांच्या संपत्तीवरील अधिकार दिले जातात, असंही जिलानी यांनी सांगितलं.\n\nते म्हणतात, शरीयत कायद्यात आमचं भविष्य सुरक्षित आहे. जर आणखी कुठला कायदा असेल, तर आम्हाला अडचणी येतील. आमच्या महिलाही समान नागरी कायद्याच्या विरोधात आहेत, जिलानी सांगतात. \n\nजिलानींच्या दाव्यानुसार, मुसलमान महिला समान नागरी कायद्याविरोधात रस्त्यावरही उतरल्या होत्या आणि त्या कायद्याविरोधात सुमारे चार कोटी महिलांनी एका निवेदनावर स्वाक्षरीही केलीय.\n\nसमान नागरी कायदा आव्हानात्मक\n\nसुप्रीम कोर्टातील वकील विराग गुप्ता म्हणतात, जनसंघाच्या काळापासून कलम 370, राम मंदिर आणि समान नागरी कायदा या तिन्ही मुद्द्यांना भाजपने महत्त्व दिलंय. ज्या पद्धतीने भाजपने 370, 35 अ आणि काश्मीरबाबतचा निर्णय घेतला, तसं इतर मुद्द्यांबाबत दिसलं नाही.\n\nकलम 370 प्रकरणात असं म्हणू शकतो की, ती एक अस्थिर व्यवस्था होती, जी घटनेत अतिरिक्त जोडली गेली होती, असं विराग म्हणतात.\n\nते पुढे सांगतात, \"समान नागरी कायद्याला मोदी सरकारने पहिल्या कार्यकाळात विधी आयोगाकडे पाठवण्यात आलं होतं. विधी आयोगानं एक प्रश्नावली तयार केली, मात्र ही चर्चा पुढे सरकावी, असं त्यात संशोधन किंवा गांभीर्य नव्हतं. तिहेरी तलाक एका विशिष्ट समाजाचा एक छोटासा भाग होता. मात्र, समान नागरी कायद्याच्या दिशेने तिहेरी तलाकवरील कायदा मैलाचा दगड आहे. मात्र, विधी आयोगाचा अहवाल किंवा सरकारकडे असं कोणतंही ठोस संशोधन नाही, ज्यामुळे समान नागरी कायद्याच्या दिशेने पावलं टाकली जाऊ शकतात.\" \n\nविराग सांगतात, \"मुलं दत्तक घेणं, मुलगा किंवा मुलीचे हक्क, भाऊ-बहिणीचे हक्क, लग्नाआधी आणि लग्नानंतरचे हक्क, या सर्व गोष्टींमध्ये वेगवेगळ्या धर्मांच्या, वेगवेगळ्या क्षेत्रांच्या आणि वेगवेगळ्या समाजांच्या वेगवेगळ्या परंपरा आहेत आणि त्या सर्वांना एका कायद्यात बसवणं आव्हानात्मक गोष्ट आहे.\"\n\nख्रिश्चन आणि समान नागरी कायदा\n\nअखिल भारतीय ख्रिश्चन परिषदेचे सरचिटणीस जॉन दयाल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, हिंदूंमध्येही समान नागरी कायदा नाहीय. दक्षिण भारतातील हिंदू समाजात एका गटात मामा-भाचीच्या लग्नाला परवानगी आहे. मात्र, हरियाणात कुणी असं केल्यास त्याची हत्या होते. हिंदूंमध्ये शेकडो जाती आहेत, ज्यांच्या लग्नाच्या परंपरा आणि नियम वेगवेगळे आहेत.\n\nअखिल भारतीय ईसाई परिषदेचे सरचिटणीस जॉन दयाल\n\nते म्हणतात, ख्रिश्चनांमध्येही कॉमन सिविल कोड आहे. मात्र, अनेक..."} {"inputs":"...ा वाट्याला आले. खरंतर पस्तीशीनंतरचं आयुष्य त्यांनी स्वतः निवडलं म्हणायला हरकत नाही. \n\nविद्या बाळ या पुष्पा भावे, मंगला गोडबोले, प्रज्ञा दया पवार,गौरी साळवे, गौरी देशपांडे, नीरजा या आपल्या मैत्रिणींसह. फोटो - 1997\n\nआयुष्याला कलाटणी देणारं 1975\n\nस्त्री मासिकात काम करताना बाईची घरातली भूमिका नेमकी काय आहे याविषयीचं त्यांचं चिंतन एकीकडे सुरू होतं तर दुसरीकडे बाईला खुपणाऱ्या गोष्टी काय आहेत याविषयीचा संवादही सुरू होता. \n\nवाचक, लेखक, संपादक यांचं एकत्रितपणे एक व्यासपीठ असायला हवं यातून मासिकाचा 'स्त्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"होतं. विद्या बाळ शांतपणे घरातून बाहेर पडल्या. नवरा, दोन मुलं आणि मुलगी यांच्याविषयी कोणतीही तक्रार न करता. \n\nविद्याताईंच्याच शब्दात सांगायचं तर- 'नवरा उत्तम शिक्षक, सज्जन माणूस. घरात व्यसन नव्हतं की कोणतीही हिंसा नव्हती. पण जी मानसिक हिंसा करणाऱ्या व्यक्तिला आपण ती करतोय असं वाटत नाही. पण बाईच्या विचारांची घुसमट व्हायला लागली की तिला ती हिंसाच वाटते.'\n\nस्त्रीमुक्तीचं काम करताना त्यांना अनेकदा लोकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. तेव्हा तर 'घरं फोडणारी बाई', स्त्रीमुक्तीचा संसर्ग होऊन घरं पोखरणारी प्लेगचा उंदीर, स्त्री-चळवळीतला हिजडा असंही संबोधलं गेलं. \n\nघर सोडल्यानंतर तर त्यांची जाहिरपणे बदनामी करण्याचा प्रयत्नही झाला. स्त्रीमुक्तीचं काम करणाऱ्या बाई स्वतःच्या सुनेला छळतात असे खोटेनाटे आरोपही झाले. त्यावेळी विद्याताईंचं वय पन्नास वर्षं होतं. या वयात स्त्रीमुक्तीच्या चळवळीसाठी त्या घर सोडून बाहेर पडल्या होत्या. \n\nघरातून बाहेर पडल्यावर त्यांनी मासिक काढण्याचा निर्णय घेतला. 9 ऑगस्ट 1989 साली क्रांती दिनाचं औचित्य साधत मिळून साऱ्याजणीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. \n\nया सामाजिक मासिकाचं उद्दीष्ठ होतं- स्त्रियांसाठी अवकाश निर्माण करणं, स्त्री-पुरूष समतेचा विचार पोहचवणं आणि शहरी-ग्रामीण जगण्यातला पूल बांधणं.\n\nविद्याताई मासिकातून 'संवाद' आणि 'मैतरणी गं मैतरणी' या सदरातून पोहचू लागल्या. त्यावेळी मराठीतली मुख्य प्रवाहातील वर्तमानपत्रं, साप्ताहिकं आणि मासिकं स्त्रियांचं सौंदर्य आणि तिचं गृहिणीपण जपत होती. \n\nमिळून साऱ्याजणीत लेख, कविता, कथेसोबतच अनुभवकथनाला कमालीचं महत्त्व दिलं. त्यात आत्मकेंद्रीपणा टाळून जाणीवजागृतीकडेच कल ठेवला. \n\nपुरुष बदलला तरच..\n\nस्त्रीमुक्तीची चळवळ आधी शारीरिक हिंसाचाराबद्दल बोलत होती, त्यानंतर मानसिक हिंसाचाराबद्दल बोलू लागली. घरात मोकळा श्वास न घेता येणं हा देखील हिंसाचारच आहे, याविषयी देखील मांडलं जाऊ लागलं. \n\nतिच्या आरोग्यबद्दल बोलणं जाणं हा देखील स्त्री मुक्तीचाच विचार होता. बाईला मुळात माणूस म्हणूनच सत्तासंबंध, संस्थेने, व्यवस्थेने नाकारलं आहे, हे देखील अनेक दशकांच्या लढ्यातून पुढे आलं. पुरुष बदलला तरच स्त्रियांचं जगणं बदलेल याविषयीही उघडपणे बोललं जाऊ लागलं \n\nमिळून साऱ्याजणीच्या संपादिका म्हणून विद्याताईंनी याची वेळोवेळी दखल घेतली आणि अनेकांना बोलतंही केलं. स्त्रियांचे हक्क हे मानवी हक्क आहेत..."} {"inputs":"...ा विचारण्यात आलं. यावर ते म्हणाले, \"संयोजकांतील एक पत्रकार माझे मित्र आहेत. त्यांनी मला आणि इतर काही राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आंमत्रित केलं होतं. शुजा यांनी काय दावे केले आहेत ते आम्ही ऐकावेत अशी त्यांची अपेक्षा होती.\"\n\nएका मतमोजणीदरम्यन EVM हाताळताना कर्मचारी (प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nपुरावे न देता आरोप\n\nहे आरोप करताना शुजा यांनी कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. पण कुणा पत्रकाराला यात अधिक खोलवर तपास करायचा असेल तर सर्व ती कागदपत्रं आणि पुरावे देऊ असं ते म्हणाले. \n\nया परिषदेत प्रत्यक्षात EVM क... उर्वरित लेख लिहा:","targets":"कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीमुळे तर हा थट्टेचा विषय झाला आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा विचारलं. त्यांनी उत्तर दिलं, \"अजिबात नाही. ठाकरेच्या पात्रानं दुःख व्यक्त करणं मला आवडलं नाही. मी कधीच कोणत्याही गोष्टीवर दुःख व्यक्त करत नाही.\"\n\nउपहास आणि बोचरी टीका \n\nचाळीस वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत असा एकही विषय नव्हता ज्यावर बाळासाहेब ठाकरेंनी आपली मतं मांडली नाहीत. राजकारण, कला, क्रीडा किंवा इतर कोणताही विषय असो बाळासाहेबांनी कायम त्यावर टिप्पणी केली. त्यांच्या शब्दांत एकतर उपहास असायचा किंवा विरोधकांवर बोचरी टीका. \n\nत्यांच्याकडे अनेक गंमतीदार किस्सेही असायचे. पत्रकार वीर संघवी सांगतात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना म्हटलं जायचं. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांच्याशी असलेल्या सख्यामुळं सेनेला हे टोपण नाव मिळालं होतं.\" \n\n\"2007 साली झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेनं आपला सहकारी पक्ष भाजपच्या उमेदवाराऐवजी काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा पाटील यांना समर्थन दिलं होतं. त्यानंतर 2012 मध्येही काँग्रेसनं समर्थन मागितलं नसतानाही शिवसेनेनं प्रणव मुखर्जींना पाठिंबा दिला होता. हे केवळ तत्कालिन राजकारण नव्हतं,\" असंही सुजाता आनंदन यांनी सांगितलं. \n\nआणीबाणीचं समर्थन \n\nबाळासाहेब ठाकरेंनी सर्व विरोधकांना डावलून इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीचं समर्थन केलं होतं. 1978 मध्ये जनता सरकारनं जेव्हा इंदिरा गांधींना अटक केली, तेव्हा त्याविरोधात शिवसेनेनं बंदही पुकारला होता.\n\nमहाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी आणीबाणीच्या समर्थनासाठी त्यांना भाग पाडलं होतं, असं सुजाता आनंदन यांनी म्हटलं. \n\nबाळासाहेब ठाकरे, माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि शरद पवार\n\nआनंदन सांगतात, \"चव्हाण यांनी निरोप पाठवून ठाकरेंसमोर दोनच पर्याय ठेवले होते. एक म्हणजे अन्य विरोधकांप्रमाणे अटकेसाठी तयार राहणं किंवा आपल्या ठेवणीतले कपडे घालून दूरदर्शनच्या स्टुडिओत जायचं आणि आणीबाणीचं समर्थन करायचं.\" \n\n\"हा निर्णय घेण्यासाठी त्यांना अर्ध्या तासाचा वेळ दिला होता. सरकार या प्रश्नावर गंभीर आहे याची ठाकरेंना जाणीव होती. कारण शंकरराव चव्हाणांनी निरोप पाठवतानाच पोलिसांचा एक ताफाही ठाकरेंच्या घरी पाठवला होता. आपल्या सहकाऱ्यांसोबत विचार-विमर्श केल्यानंतर ठाकरे अवघ्या पंधरा मिनिटांत दूरदर्शन स्टुडिओत जाण्यासाठी बाहेर आले.\" \n\nबाळासाहेब ठाकरेंचा मुंबईमधल्या दाक्षिणात्य लोकांनाही विरोध होता. त्यांनी दक्षिण भारतीयांविरोधात 'पुंगी बजाओ और लुंगी हटाओ' अभियानच चालवलं होतं. \n\n\"तामीळ भाषकांची खिल्ली उडवताना ठाकरे त्यांना 'यंडुगुंडू' म्हणून संबोधायचे. मार्मिक साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकात ते मुंबईत नोकरी करणाऱ्या दक्षिण भारतीयांची नावं छापायचे. त्यांच्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत नसल्याचा त्यांचा आक्षेप होता,\" असं सुजाता आनंदन यांनी सांगितलं. \n\nजावेद मियांदाद यांना दिलेली मेजवानी \n\nएकीकडे बाळासाहेब ठाकरे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांच्या खूप विरोधात होते. तर दुसरीकडे पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदादला आपल्या घरी मेजवानी..."} {"inputs":"...ा विजय त्यांच्या कुटुंबासाठी खूप वेगळ्या पातळीवरचा आहे. \n\nया कॉमनवेल्थ गेम्समधला भारतीय महिलांचा टेबल टेनिस संघाचा फोटोही विशेष बोलका आहे. तिरंग्याच्या पार्श्वभूमीवर घेतलेला हा फोटो महिलांच्या या यशाची कहाणी सांगून जातो. कारण, पूर्वी भारतीय संघानं हे पदक कधीच मिळवलं नव्हतं.\n\nआजही भारतात क्रीडा प्रकारांना अनेक कुटुंबांमध्ये स्वीकारलं जात नाही. पण, तरीही भारतात अॅथलिट महिलांची स्विकारार्हता वाढू लागली आहे. कुटुंबांकडून मिळणारं हे सहकार्य देखील भारतीय महिला खेळाडूंच्यामागचं एक कारण आहे. \n\n१७ वर्षीय... उर्वरित लेख लिहा:","targets":"या मुलाला पतीसोबत ठेऊन मेरी कोम आशिया कप स्पर्धेत सहभागी झाली आणि तिनं सुवर्ण पदकावर आपलं नाव कोरलं.\n\nतेजस्विनी सावंत\n\nसानिया मिर्झा, पी. व्ही सिंधू, मिथाली राज अशी यशस्वी महिलांची यादी वाढतच चालली आहे. कुटुंब आणि वैयक्तिक मेहनतीच्या बळावर या महिलांनी अनेक अडथळे दूर सारले आहेत.\n\nमिराबाई चानू जर ४० किलोमीटरचा प्रवास सायकलनं करून यश मिळवू शकते तर, योग्य सोयी-सुविधा पुरवल्यास भारतात किती तरी महिला जागतिक दर्जाच्या खेळाडू होऊ शकतात, असं वक्तव्य भारताची माजी कुस्तीपटू मल्लेश्वरी हिनं केलं आहे.\n\nयाचबरोबर या महिला अष्टपैलूसुद्धा आहेत. हिना सिद्धू डेंटल सर्जन असून महिला क्रिकेटपटू शिखा पांडे फ्लाईट लेफ्टनंट आहे. \n\nया महिलांनी मैदानात आणि मैदानाबाहेर स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे. या भारताच्या खऱ्याखुऱ्या वंडरवुमन आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा विधानाची आठवण करून दिली.\n\nयावर हाफिजचं म्हणणं असं की, निर्णय घेण्याचं काम कोर्टाचं असतं. राजकारणी किंवा राजकीय नेता हे निर्णय घेऊ शकत नाही.\n\nतो म्हणाला, \"निर्णय वारंवार आमच्याच बाजूनं होत आहेत. देशाचा कायदामंत्री किंवा संरक्षणंत्री काही विधान करत असतील, तर ते विधान किती खरं आहे? हे राजकीय नेते राजकारणात पण एकमेकांच्या उरावर बसण्यात धन्यता मानतात.\"\n\n19 ऑक्टोबर 2017 च्या या फोटोत लाहोरमधल्या कोर्टातून बाहेर पडताना हाफिज\n\nसंरक्षणंत्री हाफिजला घाबरतात का?\n\nपाकिस्तानमधले जबाबदार नागरिकही तुमच्या बा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला विचाराल, तर आता परिस्थिती बदलत आहे. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या पायांवर उभा राहायला लागला आहे. पाकिस्ताननं अमेरिकेला स्पष्टपणे सांगितलं आहे की, आम्हाला तुमच्या मदतीची गरज नाही.\"\n\nहाफिज सईद म्हणतो, \"क्रॅकडाऊन असो किंवा इतर काहीही, माझ्याविरोधात होणाऱ्या कोणत्याही कारवाईविरोधात मी कोर्टात जाणार!\"\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा विलगीकरण पलंगांची सोय करून देण्यात आली आहे.\" \n\nतरीही तीन आठवड्यांच्या आत कठोर राष्ट्रीय लॉकडाउन लागू करण्यात आला.\n\nपंतप्रधानांच्या घोषणेपूर्वीच \"तीसहून अधिक राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी पूर्ण टाळेबंदी लागू केलेली होती,\" याकडे निर्देश करून केंद्र सरकारने 24 मार्चला स्वतःच्या कृतीचं समर्थन केलं. \n\nलॉकडाऊनदरम्यानची कोलकात्यातली एक रात्र\n\nयातील बहुतांश राज्यांनी आपापल्या स्थानिक परिस्थितीचा व तयारीचा विचार करून लॉकडाउनची घोषणा केली होती, हे मात्र केंद्र सरकारने सांगितलं नाही. विशेष म्हणजे बह... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्राधिकरणाच्या राष्ट्रीय कार्यकारी समितीचं अध्यक्षपद केंद्रीय गृह सचिवांकडे असतं, तर त्यांनी 24 मार्चलाच 'मार्गदर्शक तत्त्वं जारी केली.' त्यानुसार टाळेबंदी लागू करण्यात आली.\n\nआम्ही राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशीही संपर्क साधला.\n\nआम्ही माहिती अधिकार कायद्याखाली प्राधिकरणाकडे अर्ज केला. 'उपरोक्त आदेश जारी करण्यापूर्वी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने कोणत्या सार्वजनिक अधिसंस्थांशी\/ तज्ज्ञांशी\/ व्यक्तींशी\/ सरकारी संस्थांशी\/ खाजगी संस्थांशी व राज्य सरकारी संस्थांशी सल्लामसलत केली, याची पूर्ण यादी मिळावी,' अशी मागणी या अर्जात केली होती.\n\n24 मार्च 2020पूर्वी पंतप्रधानांच्या उपस्थितीत कोरोना साथीसंदर्भात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या किती बैठका झाल्या, याबद्दलही आम्ही विचारणा केली.\n\nआमच्या अर्जाला प्रतिसाद देताना प्राधिकरणाने सांगितलं की, अशा प्रकारची कोणतीही सल्लामसलतीची प्रक्रिया पार पडलेली नव्हती, आणि पंतप्रधानांच्या उपस्थितीत या विषयावर एकही बैठक झालेली नाही.\n\nपंतप्रधान कार्यालयाने काय म्हटलं?\n\nकोरोना विषाणूची आपत्ती समोर येऊ लागल्यापासून पंतप्रधानांनी व्यक्तिशः राष्ट्रीय उपाययोजनेची धुरा हाती घेतली, असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न झाला.\n\nत्यामुळे पंतप्रधानांच्या उपस्थितीत कोरोना विषाणूशी संबंधित किती बैठका झाल्या याची यादी आम्ही पंतप्रधान कार्यालयाकडे मागितली.\n\nशिवाय, राष्ट्रीय लॉकडाउनची घोषणा होण्यापूर्वी त्याबद्दल कोणत्या मंत्र्यांशी, मुख्यमंत्र्यांशी व सल्लागारांशी सल्लामसलत झाली, याचीही यादी आम्ही मागितली.\n\nयाबद्दल दोनदा विचारणा करूनही पंतप्रधान कार्यालयाने माहिती पुरवली नाही.\n\nएक अर्ज फेटाळून लावताना त्यावर 'ढोबळ' व 'संदिग्ध स्वरूपाचा' असा शेरा मारण्यात आला.\n\nदुसऱ्या अर्जावर प्रतिसादास नकार देताना पंतप्रधान कार्यालयाने माहिती अधिकार कायद्यामधील 'कलम 7(9)'चा आधार घेतला. 'मागितल्या गेलेल्या रूपामध्ये माहिती पुरवली जावी, परंतु सार्वजनिक अधिसंस्थेची संसाधनं अवाजवी प्रमाणात वापरावी लागणार असतील किंवा संबंधित नोंदीच्या सुरक्षिततेसाठी अथवा जतनासाठी अशी माहिती देणं अडथळा आणणारं ठरणार असेल, तर या नियमाला अपवाद करता येईल.'\n\nशासनव्यवहारातील पारदर्शकता व उत्तरदायित्व यासंबंधी काम करणाऱ्या अंजली भारद्वाज यांच्या मते, ही तरतूद सरकारला नियमातून सूट देणार नाही. त्या म्हणतात, \"माहिती मागणाऱ्या..."} {"inputs":"...ा विविध पक्षांकडे झुकण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. किमान 'नेरेटिव्ह'च्या पातळीवर तरी. राष्ट्रवादीची आधीच प्रतिमा ही 'मराठावादी' आहे. भाजपची वाढच मुळात ओबीसी समाजाच्या पाठबळावर अधिक झालीय. आजच्या स्थितीला भाजप जेवढं मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक आक्रमकपणे लावून धरेल, तितका ओबीसी समाज त्यांच्यापासून दुरावेल, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. मग या ओबीसी समाजाला राज्यव्यापी पक्षाचा आधार कोणता, तर तो अपरिहार्यपणे काँग्रेस दिसतो. \n\nइथं शिवसेना, मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे मतदार बांधलेले दिसून येतात... उर्वरित लेख लिहा:","targets":"स आघाडीचे उमेदवार म्हणून नाना पटोले यांचं नाव जाहीर झाल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, \"नाना पटोले हे शेतकऱ्यांचे प्रश्न रेटून धरणारे नेते आहेत. ते अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या किसान सेलचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या रुपानं शेतकऱ्यांचा प्रतिनिधी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्वोच्च ठिकाणी विराजमान होणार आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते धोरणात्मक निर्णय घेतील.\"\n\nएवढंच नव्हे, तर नाना पटोले हे शेतीप्रश्नी केवळ महाराष्ट्रातच परिचयाचे नाहीत, तर देशव्यापी संघटनेचा त्यांना अनुभव आहेत. काँग्रेसच्या कृषिविषयक संघटनेचे म्हणजेच ऑल इंडिया किसान काँग्रेसचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. पंजाब-हरियाणापासून सर्वत्र भारतातील शेतकरी नेत्यांसोबत त्यांची उठबस असते. या गोष्टीचा कृषिप्रधान आणि ग्रामीण महाराष्ट्राची नस ओळखण्यासाठी काँग्रेसला फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.\n\n4. विदर्भाला प्रतिनिधित्त्व\n\nकाँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षांची जेव्हापासून चर्चा सुरू झाली, तेव्हापासून विदर्भातील नेत्यांचीच नावं पुढे आली. म्हणजे आधी विजय वडेट्टीवार आणि नंतर नाना पटोले. विदर्भातील नेत्यांची नावं पुढे येण्याला कारणं विधानसभा निवडणुकीच्या आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आहेत. \n\nविधानसभेला काँग्रेसला सर्वाधिक यश विदर्भात मिळालं. एकेकाळी विदर्भा हा काँग्रेसचा गड मानला जात असे. विदर्भात वर्षानुवर्षे काँग्रेसनं वर्चस्व राखलं होतं. मात्र, 2014 मध्ये ही पकड सैल झाली. 2019 मध्ये मात्र पुन्हा आशादायी चित्र निर्माण झालं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसनं विदर्भात महत्त्वाची मंत्रिपदंही दिली. विजय वडेट्टीवार ओबीसी मंत्री, तर नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपद देण्यात आलं.\n\nविदर्भाला आपल्यासोबत ठेवण्यासाठी काँग्रेसनं केलेला प्रयत्न म्हणूनही नाना पटोले यांच्याकडे पाहिलं जाऊ शकतं. विदर्भात ओबीसी मतांची टक्केवारीही परिणामकारक मानली जाते. अशावेळी नाना पटोले यांच्यासारखा विदर्भातील ओबीसी नेता असा दुहेरी फायदा असणारा प्रदेशाध्यक्ष देणं हे काँग्रेसला जास्त सोयीचं आणि फायद्याचं ठरेल, असं म्हटलं जातं.\n\nअर्थात, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार असे एकास एक दिग्गज नेते आणि मोठमोठी मंत्रिपदं भूषवलेले नेते असल्यानं नाना पटोले हे त्यांना कसं सोबत घेऊन जातात आणि बेरजेचं राजकारण करतात, हे..."} {"inputs":"...ा वेबसाईटवर 118 व्हीडिओ सापडले, ज्यात बालकांचं लैंगिक शोषण, बालकांवर बलात्कार असा मजकूर होता.\n\nअवैध मजकुरावर कारवाईसाठी इंटरनेट वॉच फाऊंडेशन ही संस्था जगभरातील अनेक पोलीस आणि सरकारांसोबत काम करते. त्यामुळे या संस्थेची आकडेवारी महत्त्वाची मानली जाते.\n\nपॉर्नहबचे प्रवक्ते या प्रकरणी बोलताना म्हटले होते की, “कुठल्याही अवैध मजकुराविरोधात लढण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. मग तो मजकूर असहमतीचा असो वा अल्पवयीन पॉर्नबाबत असो.”\n\n“आमची कंटेट मॉडरेशन सिस्टम या इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट आहे. अत्यंत प्रगत तंत्रज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी पेमेंट कंपन्यांनी ऑनलाईन पॉर्न वेबसाईट्सपासून दूर राहण्यासाठी पावलं उचललीही आहेत.\n\n2019 च्या नोव्हेंबर महिन्यात Paypal या ऑनलाईन पेमेंट कंपनीनं जाहीर केलं की, यापुढे पॉर्नहबवर कुठलीही पेमेंट सुविधा दिली जाणार नाही. \n\nPaypal च्या या निर्णयानंतर पॉर्नहबनं आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं की, “या निर्णयानं आम्हाला मोठा धक्का बसलाय. हजारो पॉर्नहब मॉडेल्स आणि परफॉर्मर्स यामुळं सोडून जातील. कारण पेमेंट सर्व्हिसमधून येणाऱ्या सबस्क्रिप्शनवर ते अवलंबून असतात.”\n\nआपलं नाव न सांगण्याच्या अटीवर पॉर्नहब परफॉर्मरनं सांगितलं की, पेमेंट कंपन्यांनी सुविधा पुरवणं बंद केल्यास आम्ही उद्ध्वस्त होऊ. कारण आमची सर्व कमाई त्यातूनच होते.\n\n“खरंच आमच्यासाठी हा मोठा झटका ठरेल. कारण हा निर्णय आमच्या कमाईवर गदा आणेल आणि लॉकडाऊनच्या काळात कसे पैसे कमवायचे हे मला ठाऊक नाहीय,” असेही तिने सांगितलं. \n\nराजकीय स्तरावरूनही पॉर्न साईट्सच्या चौकशीबाबत दबाव वाढताना दिसतोय. नेब्रास्काचे सिनेटर बेन सास यांनी मार्चमध्ये अमेरिकेच्या विधी विभागाला पत्र लिहिलं. बलात्कार आणि लैंगिक शोषणासंबंधी कृत्यांबाबत पॉर्नहबची चौकशी करण्याची मागणी त्यांनी अॅटर्नी जनरल विल्यम बर यांच्याकडे केलीय.\n\nमार्चमध्येच कॅनडातील विविध पक्षातील नऊ खासदारांनी पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांना पत्र लिहून माईंडगीक या पॉर्नहबच्या मुख्य कंपनीची चौकशी करण्याची मागणी केलीय.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा व्हीडिओत स्थानिक रुग्णालयात लांबच लांब रांगा लागलेल्या दिसत आहेत. \n\nवैद्यकीय गरजा पूर्ण करण्यासाठी प्रशासन आता हजार खाटांचं एक नवीन रुग्णालय बांधत आहे. हुबेई इथलं शासकीय वृत्तपत्र चांग्जीआंग डेलीच्या मते हे रुग्णालय तीन फेब्रुवारीपर्यंत बांधून तयार होईल. रुग्णालयाचं बांधकाम वेगाने होण्यासाठी 35 खोदण्याच्या मशीन्स आणि 10 बुलडोजर लावले आहेत. \n\n3. कोरोना व्हायरसचे रुग्ण\n\nचीनच्या बाहेर कोरोना व्हायरसची प्रकरणं थायलंड व्हिएतनाम, तायवान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेपाळ, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि फ्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार्सपेक्षा कमी धोकादायक आहे ही त्यातल्या त्यात सुखद बाब आहे. गेल्या काही काळाच्या तुलनेत माहितीचं आदान प्रदान योग्य प्रकारे होत आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण अशा संकटांशी एकट्याने लढू शकत नाही.\"\n\nया विषाणूचा संसर्ग होऊ नये यासाठी काही विशेष उपाययोजना नाहीत. सध्या रोगांच्या लक्षणांनुसार डॉक्टर रुग्णांवर उपचार करत आहेत. \n\n5. बचावासाठी काय खबरदारी घ्यावी?\n\nकोरोना व्हायरसच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने अगदी साध्या उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. हात स्वच्छ करणं, मास्क घालणे, आणि योग्य आहार या उपाययोजनांचा समावेश आहे. \n\nज्या लोकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्या जवळपास जाण्यापासून लोकांना मज्जाव करण्यात आला आहे. ज्यांना विषाणूंचा संसर्ग झाला आहे त्यांची भेट घेतल्यावर तातडीने हात धुणे, पाळीव किंवा रानटी प्राण्यापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. कच्चं किंवा अर्धवट शिजलेले मांस खाण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. \n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तीस शिंक आली तर समोरच्या व्यक्तीची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. उदा. नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल धरणं, निरोगी व्यक्तींपासून दूर राहणं, नियमित स्वच्छता अशा उपाययोजनांचाही त्यात समावेश आहे. \n\nजवळच्या किंवा कुटुंबातल्या व्यक्तींना या रोगाची लागण झाल्याची अनेक प्रकरणं समोर आल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला लागण झाली की दुसरी व्यक्ती त्याची काळजी घेण्यास सुरुवात करतो. मात्र बाह्यजगाशी संपर्क आल्यावर किती प्रमाणात लागण होते याची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. \n\n6. जर एखाद्या व्यक्तीला लागण झाली तर...\n\nमागे सार्सच्या प्रादुर्भावासारखाच हा प्रादुर्भाव आहे, असं चीन सरकारचं म्हणणं आहे. याचा अर्थ असा, की ज्या व्यक्तीला लागण झाल्याचं समजेल त्याला वेगळं ठेवलं जाईल. \n\nरुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी आणि डॉक्टरांसाठीही जागतिक आरोग्य संघटनेने काही मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत. लागण झालेल्या रुग्णांची तातडीने तपासणी करायला हवी, त्यानंतर या रुग्णाला लघु, मध्यम आणि गंभीर अशी वर्गवारी करायचे आदेश दिले आहेत, \n\nआरोग्य कर्मचाऱ्यांना या रोगाची लागण होऊ नये यासाठी शक्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात. मास्क घालावे, तसंच लागण झालेल्या रुग्णांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचाही सल्ला दिला आहे.\n\nहेही वाचलंत..."} {"inputs":"...ा शरीराला फक्त 20 ग्रॅम फॅट्सची गरज असताना तुम्ही हे प्रमाण वाढून 60 ते 80 टक्के केलं, तर याचा यकृत आणि स्वादुपिंडावर परिणाम होईल.\"\n\nया डाएटमध्ये ऊर्जा कर्बोदकांद्वारे न मिळता फॅट्सद्वारे मिळते. यामध्ये तुमचं वजन तर कमी होईल पण तुमच्या यकृत आणि स्वादुपिंडासाठी तुम्ही सेवन करत असलेल्या फॅट्सचं पचन करणं कठीण जातं. कारण तुमच्या शरीराराला रोज 20 ग्रॅम फॅट्स पचवण्याची सवय असते. पण किटो डाएट सुरू केल्यावर शरीराला एका दिवसात 100 ग्रॅम फॅट्सचं पचन करावं लागतं. \n\nडॉ. शिखा शर्मा सांगतात, \"अशा परिस्थितीत य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा शांती आणि समाधान मिळालं. मनाला खऱ्या अर्थाने समाधान तेव्हाच लाभतं जेव्हा मनुष्य आपल्या ईश्वराविषयी, त्याचे गुण, त्याची दया आणि त्याच्या आदेशांविषयी जाणून घेतो. \n\nमी स्वतःच्या आस्तिकतेला महत्त्व देण्याऐवजी स्वतःची मदत आणि मार्गदर्शनासाठी अल्लाच्या दयेवर अधिक विश्वास ठेवायला सुरुवात केली. \n\nमला जाणवलं की माझ्या धर्माच्या मूळ सिद्धांतांचं मला असलेलं कमी ज्ञान आणि पूर्वी बदल घडवण्याची माझी असमर्थता खरंतर मनःशांती आणि आनंदाऐवजी आपल्या (ऐहिक आणि पोकळ) इच्छा वाढवणं आणि त्यांचं समाधान करण्याचा परिणाम ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचं यश तुमच्या पहिल्या पावलावर अवलंबून असतं. सार्वजनिकरित्या हे करण्याचं कारण स्वतःची पवित्र प्रतिमा निर्माण करणं, हे नाही. मला एक नवी सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी मी कमीत कमी एवढं तर नक्की करू शकते. स्वतःच्या इच्छांना शरण जाऊ नका. कारण इच्छा अनंत आहेत. तुम्ही जे काही मिळवलं आहे, कायम त्यातून बाहेर पडा. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा शिक्षणाचा खर्च त्यांच्या काकांनी उचलला. एका स्थानिक शाळेत सुरुवातीचं शिक्षण घेतल्यानंतर ते बारिसालमध्ये बृजमोहन संस्थानमध्ये महाविद्यालयीन शिक्षणासाठी दाखल झाले. बारिसाल हे पूर्व बंगालमधील होतं, फाळणीनंतर ते पूर्व पाकिस्तानमध्ये गेलं.\n\nआपलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर मंडल यांनी बारिसाल नगरपालिकेतून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात त्यांनी वंचित लोकांची परिस्थिती सुधारवण्यासाठी संघर्ष सुरू केला. \n\nजोगिंदरनाथ मंडल भारताची फाळणी करण्याच्या बाजूने नव्हते पण उच्च जातींसोबत रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्ष जोगिंदरनाथ मंडल यांनी पाकिस्तान निवडण्याचं कारण सांगितलं होतं. मुस्लीम समाजाने भारतात अल्पसंख्याक म्हणून संघर्ष केला आहे. या देशात ते अल्पसंख्याकांना न्याय मिळवून देताना त्यांच्या प्रति उदारता दाखवतील, असं ते म्हणाले होते. \n\nअमेरिकेच्या जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या गजल आसिफ यांनी जोगिंदरनाथ मंडल अँड पॉलिटिक्स ऑफ दलित रिकग्निशन इन पाकिस्तान या विषयावर संशोधन केलं आहे. \n\nते म्हणतात, \"मंडल यांनी पाकिस्तानच्या निर्मितीदरम्यान दलित स्वतंत्रतेचं स्वप्न साकार होताना पाहिलं होतं. पण नव्या देशात हिंदू अल्पसंख्याकाची स्थिती कशी असेल यातला फरक ओळखू शकले नाहीत.\"\n\nपाकिस्तानकडून मंडल यांच्यावर अत्याचार?\n\nप्राध्यापक अनिर्बन बंदोपाध्याय म्हणतात, \"पाकिस्तानात मंडल यांच्यावर अत्याचार करण्यात आला किंवा नाही, याचा तपास करणं अवघड काम आहे. \n\nबंदोपाध्याय हे गांधीनगरमध्ये कनावती कॉलेजमध्ये इतिहास विषय शिकवतात. \n\n\"मंडल यांच्या राजीनाम्यावरून त्यांची तीव्र नाराजी कळू शकते ते निराश होते हे नक्की. त्यांना धोका दिला गेला. पण पाकिस्तानच्या संग्रहालयात ठेवलेले दस्तऐवज तपासल्यानंतरच याबाबत जास्त माहिती मिळू शकेल,\" असं ते सांगतात. \n\nजिन्ना यांचं व्हीजन\n\nलाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संशोधक आणि इतिहासकार डॉ. अली उस्मान यांच्यानुसार, \"देशातील पहिल्या संविधान सभेचे प्रमुख म्हणून एका दलिताला नियुक्त करून कायद-ए-आझम यांनी पाकिस्तानचा दृष्टीकोन स्पष्ट केला होता. फक्त प्रतीकात्मक प्रतिनिधीत्व द्यायचं असतं तर कोणतंही मंत्रालय देऊ शकले असते.\"\n\nजोगिंदरनाथ मंडल यांना एका दिवसासाठी संविधान सभेचं अध्यक्ष म्हणून निवडण्यात आलं होतं. पुढच्या दिवशी जिन्ना यांना अध्यक्षपदी निवडण्यात आलं. पण पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंडल यांना कायदेमंत्री बनवण्यात आलं. जिन्ना जीवंत होते, तोपर्यंत त्यांनी कोणतीही तक्रार केली नाही. \n\nजिन्ना यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांमुळे मंडल निराश झाले. या देशात अल्पसंख्याकांना दिलेली आश्वासनं पूर्ण करणारं कुणीच नाही, अशी त्यांची भावना होती. \n\nमंडल यांचा राजीनामा आणि भारतात प्रवेश \n\nजोगिंदरनाथ मंडल 1950 पर्यंत लियाकत अली खान यांच्या मंत्रिमंडळात होते. त्या काळात त्यांनी वारंवार पूर्व पाकिस्तानात दलितांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत तक्रार केली. \n\nत्यानंतर ऑक्टोबर 1950 ला त्यांनी राजीनामा दिला. अल्पसंख्याकांच्या..."} {"inputs":"...ा शेअर्सच्या मूल्यातही वाढ झाली. अंमळनेरवासीयांना हे शेअर्स 100 ते 200 रुपये इतक्या नाममात्र किंमतीत त्यांनी दिले. या शेअर्सधारकांनी स्वप्नातही विचार केला नव्हता, पण त्यांनी विकत घेतलेल्या शेअर्सचे बाजारमूल्य काही हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे.\"\n\nमुलगी जन्मली, लग्नाची जबाबदारी अझीमशेठजींची\n\n\"विप्रोच्या स्थापनेपासूनच अमळनेरकरांमध्ये विप्रो कंपनीची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्यावेळी आमचा तेल, साबण होलसेल विक्रीचा व्यवसाय होता. विप्रोही त्यावेळी साबण तेल, डालडा या वस्तू बनवायचे. विप्रो अति... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने अमळनेरचे वेल्थ क्रिएटर आहेत. रिषद हेसुद्दा अशा प्रकारे कंपनीची जबाबदारी सांभाळतील,\" असं चंद्रकांत पाटील यांना वाटतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा शेतकऱ्यांच्या कोणत्याही बातम्या पाहा. कोणाची प्रतिमा ठळकपणे समोर येते? \n\nएका थकलेल्या, सुरकुतलेल्या 'पुरुष' शेतकऱ्याची.\n\nयात 70 टक्क्यांहून अधिक प्रमाण असणाऱ्या महिला शेतकरी कुठे दिसतात? केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली 2017-18चा अर्थसंकल्प सादर करताना म्हणाले की हा अर्थसंकल्प किसान 'भाईयों के लिये' अर्थात शेतकरी 'भावांसाठी' आहे. पण शेतकरी बहिणींचं काय? \n\n'मकान'च्या एका सर्वेक्षणात दिसून आलं की मराठवाड्यातल्या 46 टक्के महिलांच्या तर विदर्भातील फक्त 29 टक्के महिलांच्या नावावर घरं आहेत. इतकंच नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा येतो,\" सीमा सांगतात.\n\n\"घराबाहेरही त्यांचा छळ करणारे कमी नसतात. काहीवेळा सरकारी अधिकारी कागदपत्र पुढे सरकवण्यासाठी 'भलत्या' मागण्या करतात. या महिलांचे प्रश्न मुख्य प्रवाहात चर्चिलेच जात नाहीत. मी म्हणते तुम्ही शहरी भागातल्या #MeToo विषयी चर्चा करता पण ग्रामीण भागातल्या शेतकरी महिलांचं काय? शेतकरी महिला, शेतमजूर महिला यांच्या लैंगिक शोषणबद्दल कधी बोलणार?\" सीमा पोडतिडकीने विचारतात. \n\nमहिला शेतकऱ्यांना निर्णय घेतले तर भारतीय शेतीचा चेहरामोहरा बदलेल?\n\nभारतीय मध्यमवर्गात, विशेषतः शहरी भागात, निर्णयप्रक्रियेत महिलांचा काही प्रमाणात सहभाग आहे, त्याचा टक्का वाढतोय. माझ्या घरात गेल्या 20 वर्षांत माझ्या आईच्या सहमतीशिवाय कोणताही मोठा निर्णय घेतला गेला नाही. पण शेतीव्यवस्थेत काय दिसतं? \n\n\"महिलांचा अप्रोच सर्वसमावेशक असतो. मला जेवढ्या महिला शेतकरी भेटल्या त्यातल्या कोणालाही नगदी पिकं घ्यायची नसतात. काहीतरी खाद्यान्न लावून घरातल्यांची, मुलांची पोटं भरण्याकडे त्यांच्या ओढा असतो. तरीही शेतीची अवस्था अशी आहे की त्यांना उसासारखी पिकं घ्यावी लागतात. अशातही त्या कुठल्या कोपऱ्यात वालाच्या शेंगा लावतील, उसाच्यामध्ये इतर पिकं लावतील, घरातल्यांच्या मुखी काहीतरी जाईल हे बघतील,\" सीमा म्हणतात.\n\nपुरुष एवढा विचार करत नाहीत. महिला शेतकऱ्यांची शेती करण्याची पद्धतही वेगळी असते, त्यांचे विचार वेगळे असतात. कोणती पिकं घ्यायची, कर्ज घ्यायचं की नाही, घेतलं तर किती अशा निर्णयांमध्ये त्यांना स्थान दिलं तर कदाचित भारतीय शेतीच चित्रही वेगळं दिसेल. \n\nपण त्यासाठी महिला शेतकऱ्यांकडे स्त्रीवादी दृष्टिकोनातून पाहावं लागेल. त्यांच्या समान हक्कांसाठी चळवळ उभारावी लागेल. \n\nमध्यंतरी माझे सहकारी निरंजन छानवाल आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांना भेटले होते. त्याचे अनुभव सांगताना ते म्हणाले की या सगळ्या बायका नवऱ्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदा घराबाहेर पडल्या. शेतीत काम करत असतील पण त्यासंबंधीचे निर्णय पहिल्यांदा घ्यायला लागल्या. अनेक महिला प्रतिकूल परिस्थितीतही उभ्या राहिल्या, शेती करायला लागल्या. \n\nअशा वेळेस वाटतं की जर या महिलांना निर्णय घ्यायची संधी आधी मिळाली असती तर कदाचित त्यांच्या घरात आत्महत्याही घडली नसती. \n\nभारतातल्या फेमिनिस्ट चळवळीने महिला शेतकऱ्यांची दखल का घेतली नाही?\n\nभारतातल्या स्त्रीवादी (फेमिनिस्ट) चळवळींवर एक आक्षेप घेतला जातो की त्या..."} {"inputs":"...ा संबंधात वितुष्ट आलं आहे. \n\nभारतातही फर्नांडिस यांच्या वक्तव्याला विरोध झाला. \n\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनीही जॉर्ज यांच्यावर टीका केली आणि भारत-चीन संबंधांना हानी पोहोचवल्याचा आरोप केला. \n\nमाजी पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांनीही जॉर्ज यांचं वक्तव्यं हे 'साहसवादी' असल्याचं म्हटलं. त्यांनी असंही म्हटलं, की हे विधान म्हणजे अटलबिहारी वाजपेयी यांच्या परराष्ट्र धोरणांना महत्त्व न देणारं आहे. \n\nगुजराल यांच्या या टीकेनंतर पंतप्रधान कार्यालयाला स्पष्टीकरण द्यावं लागलं. \n\nप... उर्वरित लेख लिहा:","targets":"रॅगन आग ओकायला लागल्यावर त्याच्यापासून वाचण्यासाठी धावाधाव सुरू केली.\"\n\nइन्स्टिट्यूट ऑफ चायनीज स्टडीजचे सहप्रमुख प्रोफेसर टॅन चुंग यांनीही यासंदर्भात महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं. \n\nत्यांनी म्हटलं, \"चीनी लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली आहे. भारतातील लोक अशी बेफिकिरीनं वक्तव्यं करू शकतात, आम्ही नाही.\n\nपण या सर्व प्रकरणात सगळ्यांत जास्त आनंद झाला तो पाकिस्तानला. कारण पाकिस्तानला पहिल्यांदाच असं वाटलं, की भारत सरकार आपल्यापेक्षा जास्त लक्ष आता चीनवर देत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा सध्याच्या भाषेत बोलायचं तर 'बिझनेसवूमन होत्या आणि स्वतःवर त्यांचा प्रचंड विश्वास होता,\" बोरा सांगतात. \n\nखदिजा या आपल्या कर्मचाऱ्यांची निवड स्वतः करायच्या. आपल्या व्यवसायाला फायदा होईल अशी कौशल्यं असलेल्या व्यक्तींची त्या काळजीपूर्वक निवड करायच्या. \n\nत्यांनी एका अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू माणसाबद्दल ऐकलं होतं. त्याच्यासोबत भेट झाल्यानंतर खदिजा यांनी आपल्या एका ताफ्याचं नेतृत्व करण्यासाठी त्या व्यक्तीची निवड केली. \n\nखदिजा यांना त्या तरुणाचा दृढनिश्चय आवडला. जसजसे दिवस जाऊ लागले, तसतसं खदिजा यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला नाही. कारण ते एकाच ईश्वराची उपासना या संकल्पनेत वाढले नव्हते,\" फौजिया बोरा सांगतात.\n\n\"ते या अनुभवानंतर गोंधळले होते. हे दैवी संदेश स्वीकारणं कठीण होतं, अशी मान्यता आहे. तो अनुभव खूप तरल असला तरी शारीरिकदृष्ट्या धक्कादायकही होता.\"\n\nप्राध्यापक हॉयलंड सांगतात की, ज्या एकमेव व्यक्तीवर सर्वाधिक विश्वास होता, त्याच व्यक्तिचा सल्ला घेण्याचं मोहम्मद यांनी ठरवलं.\"\n\nखदिजा यांनी त्यांचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकलं आणि त्यांना शांत केलं. ही एक खूप चांगली घटना असल्याचं त्यांना जाणवलं आणि त्यांनी मोहम्मद यांना दिलासा दिला. \n\nख्रिश्चन धर्माचा अभ्यास असलेल्या एका नातेवाईकाकडून त्यांनी यासंदर्भात सल्लाही घेतला. \n\nवराक इब्न नवफल यांनी मोहम्मद यांना मिळालेल्या दैवी संदेशांची सांगड ही मोझेसला मिळालेल्या संदेशाशी घातली, अशीही मान्यता आहे. \n\n\"त्यांना आधीची शास्त्रवचनं माहीत होती,\" बोरा सांगतात. \"एकप्रकारे हे अधिकारी व्यक्तीकडून या संदेशांची पुष्टी करून घेण्याचा प्रयत्न होता.\"\n\nकुराणाची प्रत\n\n\"आपल्याला माहीत आहे की पहिल्यांदा जेव्हा हा दैवी संदेश मिळाला, तेव्हा मोहम्मद यांना स्वतःवरच संशय निर्माण झाला. पण खदिजायांनी त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला की, ते प्रेषित आहेत,\" हॉर्वर्ड विद्यापीठात इस्लामच्या अभ्यासक असलेल्या लैला अहमद सांगतात. \n\nपहिली मुस्लिम व्यक्ती एक महिला होती\n\nमोहम्मद यांना जे दैवी संदेश मिळाले होते, ते ऐकणारी पहिली व्यक्ती खदिजा होत्या, असं अनेक अभ्यासकांचं मत आहे. त्यामुळेच अभ्यासकांच्या मते खदिजाया इतिहासातील पहिली 'मुस्लिम' व्यक्ती होत्या, नव्यानंच स्थापन झालेल्या धर्माचा स्वीकार करणाऱ्या खदिजा या पहिल्याच व्यक्ती होत्या. \n\nत्यांनी या संदेशांवर विश्वास ठेवला आणि त्यांचा स्वीकारही केला,\" फौजिया बोरा यांनी म्हटलं. \n\n\"त्यामुळे या संदेशाचा प्रसार करण्याचा विश्वास मोहम्मद यांच्यामध्ये निर्माण झाला, असं मला वाटतं.\"\n\nइतिहासतज्ज्ञ बेटनी ह्यू यांच्या मते मोहम्मद यांनी याच टप्प्यावर जमातीच्या ज्येष्ठांच्या समजुतीला आव्हान दिलं आणि 'अल्लाह हा एकच देव आहे आणि इतरांची उपासना करणं ही ईशनिंदा आहे,' या संदेशाचा प्रसार करण्याचा निर्णय घेतला.\n\nबेट्टनी ह्यू\n\nफौजिया बोरा यांच्यामते, जेव्हा मोहम्मद यांनी इस्लामची शिकवण द्यायला सुरूवात केली, तेव्हा मक्केमधील एकेश्वरवादावर विश्वास नसलेल्या अनेकांकडून मोहम्मद यांना विरोध..."} {"inputs":"...ा सपोर्ट करत नव्हते. कोणी कोणी तर हेही म्हणालं की, तुम्हाला वेड लागलं आहे. तुमच्या धाकट्या भावाला मनोविकार तज्ज्ञाकडून तपासून घ्या.\"\n\n\"पण माझा उद्देश ही पोस्ट व्हायरल व्हावी किंवा लोकांना आवडावी असा नव्हताच. हेतू हा होता की जेंडर स्टीरिओटाईपवर चर्चा व्हावी. आमचं पाहून निदान दोघांना जरी वाटलं तरी की मुलांनी हे करावं किंवा मुलींनी तसं वागावं अशा बंधनांमध्ये आपल्या मुलांना अडकवू नये तरी मला खूप आहे.\"\n\nइंटरनेटवरच कशाला, दीक्षाच्या घरातही या पोस्टनंतर बदल घडून आला. लोकांनी दिलेला प्रतिसाद आणि मीडियाम... उर्वरित लेख लिहा:","targets":"्र नव्हते, कोणी त्यांच्यात बोलवायचे नाहीत. आणि हे सगळं का, तर माझ्या कामाचा भाग म्हणून मला माझ्या परफॉर्मन्सच्या वेळेस दोन-तीन तास मेक-अप करावा लागायचा.\"\n\nमग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? \n\n\"सगळ्यांत अवघड पण सगळ्यात परिणामकारक रस्ता म्हणजे सरळ दुर्लक्ष करणे. लोक तुम्हाला हसतील, तुमच्यावर संशय घेतील, तुम्हाला कमी लेखतील पण तुम्ही विचलित व्हायचं नाही,\" उन्नत हसत सांगतात. \n\n\"माझ्या आईने एक गोष्ट शिकवली होती की, तुला जे आवडतं ते मनापासून कर. ही गोष्ट सगळ्यांना लागू होते, मुलींना आणि मुलांनाही. तुम्हाला जे मनापासून करावसं वाटतं ते जरूर करा. अगदी लिपस्टिक लावावीशी वाटली तरी.\" \n\nपुरुषांच्या मेक-अपचं वाढतं फॅड \n\nभारतात मेक-अप करणाऱ्या, अगदी गंमत म्हणून एखादं ब्युटी प्रोडक्ट वापरणाऱ्या पुरुषांकडे कुत्सित नजरेने पाहात असले तरी साऊथ कोरियामधल्या काही तरुण पुरुषांनी तर महिलांच्या बरोबरीने मेक-अप करण्याची सवय लावून घेतली आहे. \n\nत्यातल्या काहींनी तर पुरुषांना मेक-अप कसा करायचा याचे धडे देणारे ट्युटोरिअल्सच यू-ट्युबवर सूरु केले आहेत. \n\n\"मेक-अप केल्यावर मी अधिक आत्मविश्वासाने वावरू शकतो. लोक शपथेवर सांगतात की मी गे आहे. पण तसं काही नाहीये. त्यांचं हेच मत मला माझ्या व्हीडिओजमधून बदलायचं आहे,\" 16 वर्षांचा मेक-अप व्हीडिओ ब्लॉगर किम सेयुंग हॉनने बीबीसीला सांगितलं. \n\nइथले कोरिअन पॉप स्टार्स मेक-अप करतात त्यामुळे इथल्या तरुणांमध्ये मेक-अप करण्याची क्रेझ वाढली आहे. \n\nभारतात असं काही नसलं तरी निदान जे पुरुष मेक-अप करतात, कधी परफॉर्मन्ससाठी, कधी हौस म्हणून तर कधी नुसतीच गंमत म्हणून त्यांना कमी लेखलं जाणार नाही अशी अपेक्षा तर आपण नक्कीच करू शकतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा समजलं की 'सामना'मध्ये शिवसेनेनं मोठा खुलासा केला आहे की 'एनसीपी'चे प्रमुख शरद पवार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि म्हटलं की अर्णब गोस्वामी उद्धव ठाकरेंचं नाव कसं घेऊ शकतो? 'रिपब्लिक भारत'ला रोखा. अर्णबला रोखा. अर्णबच्या टीमला रोखा. उद्धवचं नाव घेण्यापासून थांबवा. \n\nशिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणताहेत की मी रागात बोललं नाही पहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव मला मोठ्या सन्मानानं घेतलं पाहिजे. उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी, या देशाचं संविधान मला प्रश्न विचारण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"या या प्रकरणातील भूमिकेवर म्हणाल ते एवढे लाऊड का होताहेत हे समजत नाहीत. ते व्यक्तिगत पातळीवर बोलताहेत. ते तसं का याचं कारण मला समजत नाही. पण संपादक म्हणून निस्पृहतेचे दावे होणार असतील तर ते लोकांना पटणार नाही. तेच अर्नब यांच्याबद्दल आहे. त्यांनी कितीही म्हटलं तरी ते भाजपाच्या विचारांकडे झुकलेले आहेत हे सगळ्यांना दिसतं. \n\n\"अर्नब एक बाजू घेऊन बोलणारा पत्रकार वाटतात. ते ब्रॉडकास्टिंग मधली डिसेन्सी मान्य करत नाही. ठरवून ते एखाद्याची नाचक्की करतात. त्यामुळं शरद पवार म्हणाले त्यात गैर काही नाही की मुख्यमंत्री नावाच्या एका संस्थेबद्दल असं का बोललं जावं,\" वाळवेकर पुढे म्हणतात. \n\nमाध्यम अभ्यासक विश्राम ढोले यांच्या मते 'सामना' आणि 'रिपब्लिक टिव्ही' या सुशांत प्रकरणाच्या वार्तांकनाची दोन टोकं आहेत, पण ती फक्त दोन वेगवेगळ्या दिशांना बोटं दाखवतात. त्यामागे वेगवेगळ्या राजकीय भूमिका आहेत. त्यामागे व्यावसायिक भूमिका नाही. \n\nविश्राम ढोले सांगतात, \"माध्यमांच्या दृष्टीने वलयांकित व्यक्ती, गुन्हा, पोलीस तपास आणि राजकारण हे अगदी एकेकट्यानेही महत्त्वाचे असलेले बातमीचे विषय. आणि वार्तांकनासाठी निसरड्या जागाही. \n\n\"हे चार विषय एकत्र आले तर माध्यमांचे वार्तांकन किती निसरडं होऊ शकतं याचे सुशांत सिंह राजपुत मृत्युप्रकरण हे ताजं आणि दुर्दैवी उदाहरण. गेले जवळजवळ दोन महिने आपण माध्यमांचे वार्तांकन किती निसरडं होत आहे हे बघतो आहे. सुशांतचा मृत्यू आत्महत्या आहे असे सांगू पाहणारी सामनाची भूमिका आणि तो खून आहे असे सांगणारी रिपब्लीक टीव्हीची भूमिका ही त्याची फक्त दोन टोके. \n\n\"अर्थातच शुद्ध पत्रकारितेच्या व्यावसायिक वार्तांकनातून या टोकाच्या भूमिका आहेत असे म्हणता येत नाही. त्याला शिवसेना विरुद्ध भाजप, राज्य विरुद्ध केंद्र सरकार असे राजकीय अस्तरही आहे. पण या साऱ्यात जे होतेय ती एक दुर्दैवी मिडिया ट्रायल आहे. \n\n\"जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत व्यक्ती निर्दोष मानली गेली पाहिजे हे न्यायदानाचे मूलभूत सूत्र तर जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोवर (आणि कधीकधी त्यानंतरही) आरोपी हा गुन्हेगारच असल्याचे भासवण्याकडे मिडिया ट्रायलचा कल. आरुषी तलवार हत्याकांडानंतर झालेल्या नियमनानंतरही मिडिया ट्रायल होतच आहे हे दुर्दैवी आहे,\" असं विश्राम ढोले म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम,..."} {"inputs":"...ा समजावून देणं खूप गरजेचं आहे. पोर्न व्हीडिओमधली दृश्यं ही खरी नसतात, चित्रपटांप्रमाणे रचलेली असतात, याची मुलांना जाणीव करून द्यायला हवी.\"\n\nवयात येणाऱ्या मुलांत पॉर्नमध्ये violent, abusive व्हीडिओ पाहण्याचं प्रमाण खूप जास्त आहे, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. हिंसाचार, स्त्रियांसोबत होणारं गैरवर्तन हा आनंदाचा भाग असू शकत नाही, हे मुलांना पटवायला हवं असंही मुक्ता यांनी म्हटलं. \n\nअवघड प्रश्न टाळण्याकडे पालकांचा कल \n\nपॉर्नबद्दल आपल्या मुलांशी बोलायला पालक का अनुत्सुक असतात, हेही त्यांनी सांगितल... उर्वरित लेख लिहा:","targets":"अगदी सुरुवातीला आम्ही तिला मासिक पाळीबद्दल सांगितलं. त्यानंतर आम्ही तिला लैंगिकतेसंबंधीची काही पुस्तकं वाचायला दिली. त्यामध्ये चित्रांच्या मदतीने स्त्री-पुरुषांच्या शरीररचना समजावून दिल्या होत्या. हे वाचून तिनं आम्हाला तिच्या शंका विचारल्या. प्रश्न विचारताना तिला आणि उत्तर देताना आम्हालाही कधी संकोचल्यासारखं झालं नाही,\" नितीन परांजपे सांगत होते. \n\nवयात येण्याची प्रक्रिया मला कशी कळली, त्याकाळात या सगळ्याबद्दल आई-वडिलांशी बोलण्याचा आम्हाला कसा संकोच वाटायचा आणि मग आम्ही कोणती पुस्तकं वाचायचो, हेसुद्धा सखीशी शेअर केल्याचं नितीन परांजपेंनी सांगितलं.\n\n\"मला याची लाज वाटली नाही आणि आपली मुलगी पण अशी काही माहिती समोर आली तर आपल्याशी शेअर करेल हा विश्वासही निर्माण झाला.\"\n\nया गोष्टींबद्दल संकोचण्यासारखं, लाजण्यासारखं काहीच नसल्याचं नितीन परांजपेंनी आवर्जून नमूद केलं. \n\nत्यामुळेच एकीकडे चित्रपट, वेबसीरीजच्या माध्यमातून आता मराठीतही बोल्ड, टॅबू समजल्या गेलेल्या गोष्टींना हात घातला जात असताना पालक मात्र अजूनही हा विषय आपल्या घरापर्यंत आला नाही, या भ्रमात राहणार की सजगपणे आपल्या मुलांशी बोलणार हा कळीचा मुद्दा आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा सर्वांत जास्त फटका चिनी मुस्लिमांना बसला.\n\nयाचा सर्वांत जास्त परिणाम वायव्येकडील शिंजियांग उइघूर या स्वायत्त प्रांतावर दिसून आला. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवलानुसार उइघूर वंशांच्या जवळपास 10 लाख नागरिकांना पुनर्शिक्षण छावण्यांत ताब्यात ठेवण्यात आलं आहे.\n\nहिजाब वापरणं, परदेशी प्रवास करणं, कुराणमधील संदेश सोशल मीडियावर शेअर करणे, अशा लहानसहान कारणांसाठी कट्टरवादी ठरवून ही कारवाई करण्यात आली आहे. \n\nचीननं ही कारवाई बंद करावी असं परदेशांतून दबाव आल्यानंतर चीननं इतर देशांना परिस्थिती पूर्ण माहिती... उर्वरित लेख लिहा:","targets":"रूप मानतात. \n\nचायनिज कम्युनिस्ट पक्ष या अशा समाजाला विरोधासाठी चिथावत आहे, ज्यांना गमावणं त्यांना परवडणारं असले. \n\nडेव्हिड स्ट्रॉप हे युनिव्हर्सिटी ऑफ ओक्लाहोमामधील डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल अँड एरिया स्टडिजमध्ये व्याख्याते आहेत. चीनचे राजकारण, राष्टीयतत्त्व आणि इथिनिक पॉलिटिक्स यात त्यांचा विशेष अभ्यास आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा सांगितलं, \"आमच्या याचिकेनुसार, अजित पवार शिखर बँकेवर असताना गरज नसतानाही जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीसाठी काढण्यात आला. लिलावात विक्री करताना शेवटच्या क्षणी आलेल्या गुरू कमोडिटी प्रायवेट लि. या कंपनीला कारखाना अल्प दरात विकण्यात आला.\"\n\n\"पण गुरू कमोडिटी प्रा. लि. कंपनीने हा कारखाना भाडेतत्वावर चालवण्यासाठी जरंडेश्वर शुगर मिल्स प्रायव्हेट लिमिटेडला दिला. या कंपनीचे 99 टक्के शेअर्स हे अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आहेत. शिवाय, या कंपनीला पैसे पुरवणारी जय अॅग्रोटेक प्रा. लि. या कंपनीत अज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांची प्रतिक्रिया मिळताच ती इथं मांडली जाईल. तर रोहित पवार यांनी मात्र सर्व व्यवहार पारदर्शक झाला होता असा दावा केला आहे. \n\nयाचिकाकर्त्यांचे दुसरे वकील सतीश तळेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"या प्रकरणाचा तपास सक्षम अधिकाऱ्याकडे दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपींचेच जबाब घेऊन त्यांना क्लीन चीट दिली आहे. चोराला चोरी केली का हे विचारले तर तो नाही असंच सांगणार.\"\n\nकुठल्याही चौकशीला तयार - रोहित पवार \n\nयाप्रकरणी आमदार रोहित पवार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"बारामती अॅग्रो ही माझी कंपनी आहे. पण कन्नड कारखाना आम्ही जेव्हा विकत घेतला तेव्हा सहकारी बँकेवर प्रशासक नेमण्यात आले होते. त्यावेळी बँकेवर संचालक मंडळ नव्हते. प्रशासक असलेल्या आयएएस अधिकाऱ्याच्या देखरेखी अंतर्गत लिलाव पार पडला आहे. त्यामुळे कारखाना खरेदीत फेवरेटीजम किंवा आम्हाला प्राधान्य दिले, सहकार्य केले असे जे बोलले जात आहे ते साफ चुकीचे आहे.\" \n\n\"यापूर्वी आर्थिक गुन्हे शाखा, ईडी या एजन्सीला सर्व माहिती दिलेली आहे. कोणतेही कागदपत्र लपवलेले नाहीत. या प्रकरणात कोणत्याही प्रकारची चोरी झालेली नाही. सगळे कागदपत्र संबंधित एजन्सीला दिले आहेत,\" असं स्पष्टीकरण रोहित पवार यांनी दिलं आहे.\n\n\"कोणत्याही चौकशीसाठी माझी कंपनी आणि मी आधीही तयार होतो आणि आताही तयार आहे,\" असंही ते म्हणालेत.\n\nसर्व कागदपत्र चौकशीत यापूर्वीच दिले आहेत तरीही आरोप का करण्यात येत आहे, असा सवाल आम्ही त्यांना विचारला. \n\nत्यावर,\"कुठल्या हेतूनं हा मुद्दा पुढे आणला जातो हे मला सांगता येणार नाही. कोणत्याही मोठ्या पक्षाच्या विरोधात बोलले की काही ना काही मागे लागतं असं बोललं जातं. त्यामुळे हा एक भाग असू शकतो,\" अशी प्रतिक्रिया देत त्यांनी भाजपला टोला लगावला. \n\nया प्रकरणी बीबीसी मराठीकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बाजू जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर ती बातमीमध्ये देण्यात येईल. \n\nईडीने मध्यस्थी का केली?\n\nउच्च न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेला चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.\n\nआर्थिक घोटाळा प्रकरणांची समांतर चौकशी ईडी करू शकते. त्या आधारावर ईडीनेही शिखर बँकेच्या कथित..."} {"inputs":"...ा सांगितलं.\"\n\nदुसऱ्या दिवशी सकाळीच कविताच्या वडिलांनी त्या मुलाच्या घरी जाऊन तक्रार केली. पण तेव्हा कविताच्या कुटुंबीयांनी हा अंदाज नव्हता की, या बाबीमुळे त्यांच्या मुलीचं जीवन धोक्यात येईल.\n\nतक्रारीनंतर काही वेळातच 3 जण कविताच्या घरी आले आणि त्यानंतर त्यांनी अजून 3 जणांना बोलावून घेतलं.\n\n\"माझी मुलगी याच बेडवर बसून गणितं सोडवत होती. तेव्हा अचानक ते लोक या खोलीत आले. मी या कोपऱ्यात तर माझ्या सासूबाई तिकडे अंतरावर बसल्या होत्या. त्यांनी खोलीत प्रवेश करताच कविताला शिव्या द्यायला सुरुवात केली. \n\nमी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"को, असं त्यांनी म्हटलं. \n\nघरी पोहोचलो तर त्यांचा मोठा मुलगा अंघोळीची तयारी करत होता. त्यानंच दार उघडलं आणि म्हटलं,\"32 वर्षांच्या वयात पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मार खाल्ला. माझ्या आईलाही स्टेशनमध्ये जावं लागलं. आता तर ना काही खायची शुद्ध आहे ना काही विचार करायची.\"\n\nआपल्या भावानं असं काही केलं असेल यावर आम्हाला विश्वास बसत नाही, असं रोहितचा भाऊ सांगतात. \n\nशपथपत्र\n\nदुसरा आरोपी राजवंश बागडीच्या घराला कुलूप होतं. राजवंशची आई भाजपच्या सदस्य होत्या. काही अंतरावर त्याच्या मोठ्या काकाचं घर आहे, पण तेही बंद होतं. \n\nनंतर शेजाऱ्यांनी सांगितलं की, संतोष यांचे लहान दिर इथंच जवळ राहतात. आम्ही त्यांची बाजू जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी म्हटलं की, \"मी माझ्या भाच्याबद्दल काहीच बोलू शकणार नाही, पण माझा भाऊ मात्र निर्दोष आहे.\" घटना घडली त्यावेळेस ते दुकानात होते. \n\nसंतोष यांनी पोलिसांत एक शपथपत्र दाखल केलं आहे. कविता एका मुलावर प्रेम करत होती आणि ही बाब तिच्या घरच्यांना माहिती झाली होती, असा त्यांचा आरोप आहे. यामुळे घरचे कवितावर खूप रागावले. यानंतर कवितानं स्वत:वर रॉकेल ओतून आग लावली, असं या शपथपत्रात म्हटलं आहे. \n\nआरोप प्रत्यारोपात एक गोष्ट महत्त्वपूर्ण आहे. ती म्हणजे दोन्ही पक्षांकडून फोन रेकॉर्डिंगच्या चौकशीची मागणी होते आहे. \n\nकविता दहावीत शिकते. शाळेत आम्ही या प्रकरणाबद्दल विचारलं तेव्हा पर्यवेक्षकांनी सांगितलं की, आमच्या शाळेत रोज कवितासाठी प्रार्थना होत आहे. \n\n\"सध्या कवितावर सफदरजंग हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 22 ऑगस्टला तिचे वडील शिवपाल यांनी आम्हाला सांगितलं होतं की, ती सध्या बोलू शकत आहे, पण बर्न केस असल्यामुळे संसर्ग होण्याचा धोका सर्वाधिक असतो.\"\n\nते मला ही गोष्ट सांगत असताना शेजारच्या मोटारसायकलवर बसलेली माणसं चर्चा करत होती. प्रशासनानं शिवपाल यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर त्यांचं पुढचं पाऊल काय असेल, अशी ती चर्चा होती. \n\nकविताच्या खोलीतल्या भींतीवर काही कप्पे बनवण्यात आले होते. त्यांना ट्रॉफीनं सजवण्याची तिची इच्छा होती. \n\nसकाळपासून तीनदा माझा श्वास गुदरमला आहे, असं त्या खोलीकडे बघताना कविताची आई सांगते. \"ती आता आमच्यात नाही राहिली, असं टीव्हीवाले चालवत होते तेव्हा तर माझ्या अंगातला प्राणच निघून गेलं होता,\" कविताची आई सांगते. \n\nया प्रकरणात दोन पक्ष आहेत. एक शिवपाल यांच्या..."} {"inputs":"...ा सापडल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. एक संशयास्पद मृत्यूही झालाय. या प्रकरणाचा तपास घेण्याची मुंबई पोलिसांवर जबाबदारी आहे. कुठल्याही राष्ट्रीय तपास यंत्रणेची आवश्यकता नव्हती.\"\n\nतर भाजप आमदार राम कदम यांनी सचिन वाझे यांच्या नार्को टेस्टचीही मागणी केली आहे. तसं पत्र राम कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलं आहे.\n\nसचिन वाझे कोण आहेत?\n\nमहाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत होते.\n\nरेतीबंदर भागात मनसुख हिरेन यांचा मृतदेह ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं.\n\nपोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.\n\nमृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.\n\nमनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप\n\nमनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.\n\nसचिन वाझे\n\n\"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली,\" असा आरोप विमला यांनी केला.\n\nविमला पुढे म्हणतात, \"26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते.\"\n\n\"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो,\" असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.\n\nया जबाबात विमला पुढे आरोप करतात, \"माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे.\"\n\nएटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा सुनावलं. \n\nबेनझीर यांनी उसने आणले होते कपडे \n\nखालीद लिहितात, भारतीयांना असं वाटत होतं की बेनझीर यांनी त्या काळचा हिट चित्रपट पाकीजा पाहावा. बेनझीर यांना हा चित्रपट पाहण्यात काहीही स्वारस्य नव्हतं. मात्र चित्रपट पाहायला नकाराचा अर्थ शिष्टाचाराचा अनादर केल्यासारखा होईल हे लक्षात आल्यावर बेनझीर यांनी खालीद यांच्याबरोबर मॉल रोडवरच्या सिनेमागृहात हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी झुल्फिकार यांच्यासाठी प्रसिद्ध अशा पुस्तकांच्या दुकानातून काही पुस्तकं खरेदी केली. \n\nभारतीय प्रसारमाध्यमांचं आपल्या कप... उर्वरित लेख लिहा:","targets":"कीत मी इंदिरा गांधी यांच्यासमोर शेवटची चाल खेळणार आहे. \n\nथोड्या वेळात झुल्फिकार परत आले, त्यांचा चेहरा उजळला होता. ते म्हणाले, आता असं वाटू लागलं आहे की करार होईल (अब लगने लगा है की इंशाअल्लाह समझौता हो जाएगा)\n\nझुल्फिकार यांनी बेनझीरला सांगितलं की तणावादरम्यान इंदिरा आपल्या हँडबॅगशी खेळत होत्या. गरम चहाचा घोट त्यांच्या जिभेला आवडलेला नाही हेही त्यांनी दाखवून दिलं. त्यावेळी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला. अर्धा तास बोलणी सुरू राहिली. रात्रीच्या जेवणानंतरही दोन्ही नेत्यांदरम्यान बोलणी सुरूच राहिली. \n\nमुलगा झाला, मुलगा\n\nपाकिस्तानच्या शिष्टमंडळाने सांकेतिक भाषा ठरवली होती. करार झाला तर मुलगा झाला असं सांगण्यात येईल आणि करार होऊ शकला नाही तर मुलगी झाली असं बोललं जाईल. \n\nरात्री 12 वाजून 40 मिनिटांनी बेनझीर त्यांच्या खोलीत होत्या. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला, मुलगा झाला. \n\nत्या खालच्या दिशेने धावत निघाल्या. तिथे पत्रकार आणि कॅमेरामनची झुंबड उडाली होती. त्या पुन्हा खोलीत येईपर्यंत झुल्फिकार अली भुत्तो आणि इंदिरा यांनी सिमला करारावर स्वाक्षऱ्यादेखील केल्या होत्या. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा स्वत:ला 'कुदासिया बेगम'ही (सम्राटाची आई) म्हणवून घेता, जे मुघलांना आवडत नसे. ऑख्टरलोनी यांनी बांधलेल्या बागेला पुढे जेव्हा मुबारक बाग नाव दिलं गेलं, तेव्हा त्या बागेत मुघल जात नसत.\" \n\nमुबारक बेगम\n\nपण ती आपल्या थाटातच राहिली. 'रंडी' किंवा 'वेश्या' हा शब्द आपल्या आताच्या व्यवस्थेमध्ये मानहानीकारक आहे. पण मुघल काळात या गणिकांना सांस्कृतिक वर्तुळात तितक्या उपेक्षेनं पाहिलं जायचं नाही. \n\nमुबारक बेगमही त्याकाळी या वर्तुळातलं प्रसिद्ध नाव असल्याचं म्हटलं जातं. दिल्लीमधला शेवटचा सर्वांत मोठा मुशायरा ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ील आपल्याला उच्चभ्रू समाजानं स्वीकारावं, याच प्रयत्नांचा भाग होता. ती मशीद मुबारक बेगम यांनी बांधून घेतली, असा एक विचारप्रवाह आहे. दुसऱ्या एका मतप्रवाहानुसार जनरल डेव्हिड यांनी मुबारक बेगमच्या नावे ही मशीद बांधून घेतली. पण ही मशीद मुबारक बेगम यांनीच बांधून घेतली आहे. त्यासाठीचा पैसे डेव्हिड यांनी दिले.\"\n\nमध्ययुगीन भारतात अनेक मशिदींची उभारणी बायकांनी केली आहे. त्यांनी मदरसेही बांधले आहेत. दिल्लीतील फतेहपुरी मशीद ही शाहजहानच्या बायकोनं बनवून घेतली होती. ती बादशाहची बायको होती आणि मुबारक बेगम या गणिका होत्या. हा मुद्दा महत्त्वाचा आहे, असं झिया यांनी आवर्जून नमूद केलं.\n\nकशी आहे मशिदीची रचना?\n\n'मस्जिद मुबारक बेगम' अशी पाटी आता मशिदीच्या प्रवेशद्वारावार झळकताना दिसते. \n\nमूळ मशीद दुमजली आहे. खालच्या मजल्याला आता चौथऱ्याचं रूप आलंय. या खालच्या मजल्यावर दुकानं आहेत. मशिदीच्या प्रवेशद्वाराकडे जाण्यासाठी निमुळता रस्ता आहे. तिथून वर गेल्यावर पहिल्या मजल्यावर मशीद आहे. मशिदीत प्रार्थनागृह आणि वर एकूण तीन घुमट आहेत. याच तीनपैकी एक घुमट दिल्लीतल्या रविवारच्या पावसानं कोसळला आहे.\n\nसंपूर्ण मशीद लाल वालुकाश्माचा वापर करून बांधण्यात आली आहे. रविवारी कोसळलेल्या घुमटाच्या काही भाग पाहिल्यास आता मातीसुद्धा दिसून येते.\n\n1823 साली मशीद बांधण्यात आल्यानं आता 200 वर्षं पूर्ण होतील. आताची घटना वगळल्यास मशिदीबाबत यापूर्वी कुठली दुर्घटना घडल्याचं दिसून येत नाही. आता घुमटाचा कोसळलेला भाग वगळल्यास मशीद जशीच्या तशी दिसून येते.\n\nप्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सांगतात त्याप्रमाणे, जुन्या दिल्लीतील हौज काझी भागातील लोक आजही सहजपणे मुबारक बेगम मशिदीला 'रंडी की मस्जिद' म्हणतात. त्यात कुणाला वावगं वाटत नाही. मुबारक बेगम मशिदीला वापरासाठी तो परवलीचाच शब्द बनलाय. ते फार पूर्वीपासून तसं म्हणत आलेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा हात, पाय, चेहरा आणि डोक्यावर जखमा झाल्या आहेत. धाकट्या भावाची परिस्थिती गंभीर आहे,\" बशीर सांगतात.\n\nहिंदू शेजाऱ्यांनी वाद उकरून करण्याची ही पहिली वेळ नसल्याचंही बशीर म्हणतात. दिल्लीतल्या निझामुद्दीनमध्ये झालेल्या धार्मिक संमेलनानंतर त्यातले अनेक लोक कोरोना पॉझिटिव्ह असल्याची गोष्ट समोर आली, तेव्हाही त्यांचे शेजारी आणि त्यांच्यात भांडण झालं होतं. शेजाऱ्यांचं म्हणणं होती की निझामुद्दीनहून आलेल्या लोकांना बशीर यांनी आपल्या घरात आश्रय दिला होता, असं बशीर सांगतात.\n\nया घटना फक्त विशिष्ट एकाच भागात हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"लव अगरवाल यांनी दिली.\n\nदिल्लीतील निजामुद्दीन येथे जमलेले लोक देशातील विविध भागात गेले तिथून त्या त्या राज्यातील लोकांची चाचणी केली असता त्यात 400 हून अधिक लोक पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती त्यांनी दिली.\n\nव्यक्ती किंवा समुदायाची ओळख जाहीर होईल असं काही करू नका असं केंद्र सरकारने म्हटलं आहे. पण त्यांच्याच आरोग्य विभागाच्या सचिवांनी हे सांगितलं तबलीगी जमातमधील रुग्णांची संख्या किती आहे.\n\nतबलीगी जमातीतील लोकांना कोरोनाची बाधा झाला हे म्हणणं सॅंपलिंग बायस आहे, असं मत 'स्क्रोल' या वेबसाइटवर मांडण्यात आलं आहे.\n\nसॅंपलिंग बायस म्हणजे काय?\n\nगेल्या काही दिवसांतील माध्यमांमध्ये झळकलेल्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. ज्यात ते सांगत आहेत गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाच्या जितक्या केसेस आढळल्या त्यापैकी 95 टक्के केसेस या तबलीगी जमात शी संबंधित आहे. किंवा पूर्ण देशात एकूण कोरोनाच्या केसेस आढळल्या त्यापैकी 30 टक्के केसेस या तबलीगीशी संबंधित आहेत.\n\nपण या बातमीमध्ये असा मुद्दा मांडला आहे की जोपर्यंत तुम्ही देशातील किती लोकांची चाचणी घेतली ही आकडेवारी जाहीर करणार नाहीत तोपर्यंत तबलीगींमुळे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असं म्हणणं अयोग्य आहे. म्हणजे तुम्ही ठरवून एखाद्या विशिष्ट समुदायाशी संबंधित लोकांच्या चाचण्या घ्याल आणि इतरांच्या घेणार नाहीत तर त्याच समुदायाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे असा निष्कर्ष निघू शकतो. त्यालाच सॅंपलिंग बायस किंवा चाचणीसाठी निवडण्यात येणाऱ्या नमुन्याबाबतचा पूर्वग्रह म्हणतात.\n\nया पूर्वग्रहांमुळेच काही माध्यमांनी मुस्लीम समुदायाशी संबंधित बातम्यांना वेगळा रंग दिला आणि भडक, सनीसनीखेज वृत्तांकन केल्याचं स्क्रोलच्या या लेखात म्हटलं आहे.\n\nफक्त माध्यमंच नाही तर काही राजकीय नेत्यांनी या समुदायातील लोकांवर टीका केली आहे.\n\nराज ठाकरे यांचं वादग्रस्त विधान\n\nमरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार केलं पाहिजे, असं विधान मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं.\n\n“मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांचे वैद्यकीय उपाचर बंद करायला हवे. यांना या दिवसांमध्येही देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल आणि आम्ही देश संपवू असं कारस्थान करायचं असेल… नोटांना थुंका लावत आहेत… भाज्यांवर थुंकत आहेत. नर्सेसमोर नग्न फिरत आहेत. या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत तर लोकांना..."} {"inputs":"...ा हातात नाही. \n\nगर्भाशयातून मोलार प्रेगनन्सी काढली म्हणजे उपचार पूर्ण झाले असं समजावं का?\n\nनाही. जोवर प्रेगनन्सी हार्मोनची पातळी सामान्य होत नाही तोवर स्त्रीला डॉक्टरांच्या देखरेखीखालीच ठेवावं लागतं. दर दोन आठवड्यांनी रक्ताची चाचणी करून हार्मोनची पातळी मोजतात. \n\nहार्मोन पातळी किती दिवसात कमी होते?\n\nगर्भाशय स्वच्छ केल्यानंतर प्रेगनन्सी हार्मोनची पातळी पुढच्या 56 दिवसात म्हणजेच 8 आठवड्‌यांमध्ये खाली येते. मात्र, दर दोन आठवड्यात एकदा तरी हार्मोनची पातळी तपासावी लागते. \n\nजर ही पातळी खाली येत नसेल तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला.\n\n\"हिंमत सोडू नका,\" \"मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे,\" अशा आशयाचे ट्वीट केले जाऊ लागले. \n\nमुलांची पालकांना पत्र\n\nगुहेच्या बाहेरून मुलांसाठी प्रार्थना सुरू असताना या मुलांनी आपापल्या पालकांना गुहेतून पत्र लिहिली होती. \"Don't worry... आम्ही सर्वजण स्ट्राँग आहोत,\" असं त्यांनी या पत्रांतून म्हटलं. गुहेबाहेर आल्यावर आपल्या आवडत्या खाद्यपदार्थांवर तुटून पडू, असंही या मुलांनी लिहिलं होतं.\n\nएका मुलाने \"बाहेर आल्यावर आम्हाला खूप सारा अभ्यास देऊ नका,\" अशी विनंती आपल्या शिक्षकाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या पंतप्रधानांनी मुलांना बेशुद्ध करून बाहेर काढण्यात आल्याचा दावा धुडकावून लावला होता. बाहेर येताना मुलांनी घाबरू नये यासाठी सैनिकांना देण्यात येणाऱ्या औषधांसारखीच औषधं मुलांना देण्यात आली होती, असं त्यांनी सांगितलं.\n\nअनेकांचा हातभार \n\nया मोहिमेला युनायटेड किंगडम, चीन, म्यानमार, लाओस, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, जपान आणि इतर विविध देशांनी सहकार्य केलं.\n\nया गुहेच्या परिसरात राहणाऱ्या लोकांनी मोहिमेत सहभागी लोकांसाठी जेवण बनवणे, त्यांचे कपडे धुणे, वाहतूक सुविधा देणं अशा प्रकारे मदत केली.\n\nजगभरातील तज्ज्ञ डायव्हरनी या मुलांना वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला. थायलंडच्या नौदलातील माजी डायव्हर असलेले गुनाम यांनी या मोहिमेत जीव गमावला. \n\nपाहा व्हीडिओ : ‘त्या मुलांना आम्ही वाचवू शकू असं वाटलं नव्हतं’\n\nया मोहिमेत 90 डायव्हरनी भाग घेतला होता. यातील 40 थायलंडमधील होते. ही मोहीम कठीण होती कारण गुहेत चालणं, पोहणं, क्लाईंब या सगळ्या कसरती करत मुलांपर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यांना घेऊन परत बाहेर यायचं होतं.\n\nमोहीम प्रमुख आणि या प्रांताचे गव्हर्नर नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी या मोहिमेचं वर्णन युनायटेड नेशन्स टीम असंच केलं होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा हैदराबाद निवडणुकीचं उदाहरण देतात. ते म्हणतात की, हैदराबादमध्ये भाजप ज्या ताकदीने लढतेय, ते पाहता महाराष्ट्रातील महापालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही भाजप ताकदीने लढेल. अशावेळी 'भाजपविरोध' या मुद्द्यावर हे पक्ष एकत्र आल्यास चांगलं यश मिळेल..\n\nयाच मुद्द्याला धरून वरिष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर म्हणतात, \"महापालिका आणि पदवीधर निवडणुकांची तुलना चुकीची आहे. मात्र, पदवीधर निवडणुकीत पराभूत झाल्यानं भाजप महापालिका किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ताकदीने उतरेल, ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरावर लोक पक्ष पाहून मतदान करत नाहीत. आपला प्रतिनिधी किती उपयोगी पडला आहे किंवा पडू शकतो, हे पाहून मतदान करतो,\" असं विजय चोरमारे म्हणतात.\n\nबंडखोऱ्या वाढतील की तिघेही सोबत असणं फायद्याचं ठरेल?\n\nमहाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढतील की नाही, लढल्यास फायद की तोटा, यासोबतच इथे आणखी एक मुद्दा प्रामुख्यानं उपस्थित केला जातो, तो म्हणजे, एकत्र लढलेच तर बंडखोरांचे काय? कारण विजय चोरमारे म्हणतात तसं, \"एकाच पक्षाचे मुळात चार-पाच जण तयारी करत असतात. मग तिन्ही पक्षांचे चार-चार पकडले, तर त्यातून एक उमेदवार निवडणं प्रॅक्टिकली शक्य नाही.\"\n\nविनायक पात्रुडकर यांनाही असंच वाटतं. पात्रुडकर म्हणतात, \"बंडखोरांचा फटका बसेल. किंबहुना, महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत जाईल, तर तिसरा गट हा बंडखोरांचा आहे. कारण बंडखोर आपली ताकद सोडणार नाही. त्यामुळे निवडणूक दुरंगीऐवजी तिरंगीच होईल.\"\n\nशिवाय, \"मुंबईत शिवसेना आणि काँग्रेस दोनच मोठे पक्ष होते. आता हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास फरक दिसेल. पण या दोन्ही पक्षांचे स्वतंत्र मतदारगट एकत्र कसे आणतात, हेही पाहायला हवे. ते एकत्र आले तरच फायदा होईल. अन्यथा बंडखोऱ्या वाढतील,\" असं पात्रुडकर सांगतात.\n\nपण श्रीमंत माने म्हणतात, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांची ताकदही कमकुवत होईल. \n\n\"शहरानिहाय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची स्वतंत्र ताकद असली, तरी महाविकास आघाडीच्या एक फॉर्म्युला लक्षात आलाय की, तिन्ही पक्ष एकत्र आल्यास बंडखोरांचा त्रास होणार नाही. कारण स्पर्धाच असमतोल होऊन जाते. तीन मोठे पक्ष एकत्र असणं ही महाविकास आघाडीची बंडखोरीच्या समस्येबाबत जमेची बाजू आहे,\" असं श्रीमंत माने म्हणतात.\n\nतिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, पक्षवाढीचा. महाविकास आघाडी म्हणून आगामी निवडणुकांना सामोरं गेल्यास या तिन्ही प्रमुख पक्षांची स्वतंत्ररित्या होणाऱ्या पक्षवाढीचं काय? जागावाटपात काही जागांवर पाणी फेरावं लागेल, अशावेळी पक्ष कसा वाढेल, असे अनेक प्रश्न आहेतच.\n\nयाबाबत विनायक पात्रुडकर म्हणतात, \"पक्षवाढ हा मुद्दा येईल, तेव्हा प्रत्येक पक्ष जागांसाठी जोर लावेल, तर कुणाला तडजोड करावी लागणार. अशावेळी प्रतिष्ठेचा मुद्दा होऊ शकतो. अशावेळी स्थानिक पातळीवरचे नेते अशा प्रकारची आघाडी होऊ देतील का, याबाबत शंका निर्माण होतील.\"\n\nविजय चोरमारेही याच अनुषंगाने म्हणतात की, तिन्ही पक्ष एकत्र आले, तर जसे फायदे आहेत, तशा मर्यादाही..."} {"inputs":"...ा होता. \n\nअशा स्थितीत फक्त सायंतन आणि अग्निमित्रा यांच्यावरच कारवाई का झाली? या प्रश्नावर उत्तर देताना घोष म्हणाले, \"बाबुल यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. कोणत्या नेत्याला प्रवेश द्यावा, याचा निर्णय शेवटी पक्षच घेईल.\"\n\nएका वरीष्ठ नेत्याच्या मते, सायंतन आणि अग्निमित्रा यांना नोटीस बजावून बाबुल यांना अप्रत्यक्ष इशारा देण्यात आला आहे.\n\nपक्षात वाढत चाललेल्या असंतोषाबाबत भाजप नेते बोलणं टाळत आहेत. पण इतर पक्षातून येणाऱ्या नेत्यांच्या इतिहासामुळेही मूळ नेत्यांना काळजीत टाकले आहे. \n\nउदाहरणार... उर्वरित लेख लिहा:","targets":"तृणमूल काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सौगत राय यांच्याशीही आम्ही चर्चा केली. इतर पक्षांना फोडल्यामुळे भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होईल. तृणमूल सोडून भाजपमध्ये जाणाऱ्या नेत्यांना यावेळी तिकीट मिळण्याची शक्यता नाही. आता हे लोक भाजपमध्ये जाऊन असंतोषात भर घालत आहेत, असं त्यांनी म्हटलं.\n\nतृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि संसदीय कार्य मंत्री पार्थ चटर्जी यांच्या मते, \"भाजप इतरांचं घर फोडत आहे. त्यामुळे त्यांच्या घरात वाद वाढला आहे. आपली कोणतीच संघटना नसल्यामुळे त्यांनी इतर नेत्यांना हाताशी धरून स्वतः मजबूत बनण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.\"\n\nदुसरीकडे, दोनशेपेक्षा जास्त जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपने फक्त बंडखोर आणि वादग्रस्त नेत्यांच्या साहाय्याने तृणमूलचा मुकाबला करण्याचा निर्णय घेतला का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात आहे. \n\nही चर्चा निराधार अशी म्हणता येणार नाही. तृणमूल काँग्रेस सोडून दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये आलेले मुकूल रॉय किंवा नुकतेच दाखल झालेले शुभेंदू अधिकारी. कुणाचीही प्रतिमा स्वच्छ नाही. \n\nदोन्ही नेत्यांवर शारदा चिटफंड घोटाळ्यात भ्रष्टाचाराच्या आरोप आहेत. त्याशिवाय मुकूल रॉय यांच्यावर तृणमूल काँग्रेस आमदार सत्यजित विश्वास यांच्या हत्येचाही आरोप आहे. हत्येचा तपास करण्यासाठी बनवलेल्या CID पथकाने आरोपपत्रात रॉय यांचंही नाव दिलं आहे. \n\nराजकीय विश्लेषकांच्या मते, इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांकडून भाजपला खास काही फायदा होणार नाही. पण इतर पक्षांना थोडाफार फटका बसू शकतो. \n\nराजकीय विश्लेषक विश्वनाथ चक्रवर्ती याबाबत सांगतात, \"भाजप सध्या स्वतःला मजबूत बनवण्याऐवजी इतरांना कमकुवत बनवण्याच्या रणनितीनुसार काम करत आहे. वादग्रस्त नेत्यांना पक्षात प्रवेश मिळताच त्यांचे भ्रष्टाचाराचे जुने रेकॉर्ड मिटतात. उदाहरणार्थ, शुभेंदू अधिकारी पक्षात दाखल होताच भाजपने त्यांच्या सोशल मीडियावरून त्यांचा एक व्हीडिओ हटवला. या व्हीडिओत शुभेंदू अधिकारी नारदा स्टींग प्रकरणात पैसे घेताना दिसत होते. युद्ध, प्रेम आणि राजकारणात सर्व काही माफ असतं, हेच भाजपला दर्शवून द्यायचं आहे, असं दिसतं.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ा होता. भाजपच्या मतांची टक्केवारी जवळपास 10 टक्के होती.\n\n2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत हे समीकरण पूर्णतः बदलून गेलं. लोकसभेच्या एकूण 40 जागांपैकी 22 जागांवर तृणमूलचा विजय झाला, भाजपला 18 व काँग्रेसला जेमतेम दोन जागा जिंकता आल्या. डाव्यांना पश्चिम बंगालमधून लोकसभेची एकही जागा जिंकता आली नाही.\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बंगालची निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.\n\nलोकसभेच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मतांचं प्रमाण 43 टक्के होतं, तर भाजपला 40 टक्के मतं मिळाली होती. म्हणजे दोन्ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"चा पक्ष पूर्ण पराभूत होईल. अधिकृत पातळीवर कोणत्याही पक्षाने ही घोषणा कधीच स्वीकारली नाही.\"\n\nमहुआ यांनी 2019 साली या संदर्भात 'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये एक लेख लिहिला होता. त्यानंतर डाव्या पक्षांनी त्यांच्या युक्तिवादाचं खंडनही केलं. \n\nपश्चिम बंगाल\n\nपण आज डाव्या पक्षांची तीच व्यूहरचना विपरित परिणाम साधताना दिसते आहे. आज पश्चिम बंगालमधील डावे-काँग्रेस या आघाडीला ममता बॅनर्जी यांना हरवण्याचं आव्हान पेलावं लागणार आहेच, शिवाय भाजपपासून स्वतःचा बचाव करून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्वतःचं स्थान टिकवण्याचीही वेळ त्यांच्यावर आलेली आहे. \n\nमहुआ म्हणतात, \"2016 साली डावे आणि काँग्रेस यांची युती निवडणुकीच्या थोडेच दिवस आधी झाली होती. असा उशीर झाल्यामुळे डाव्या कार्यकर्त्यांच्या सर्वांत तळाच्या स्तरापर्यंत ही बातमी पोचलीच नाही. काँग्रेसला डाव्यांची मतं मिळाली, पण काँग्रेसची मतं डाव्यांकडे गेली नाहीत. त्यामुळे काँग्रेसला डाव्यांपेक्षा जास्त मतं मिळाली.\"\n\nमहुआ यांचं म्हणणं खरं असेल, तर पश्चिम बंगालमध्ये भाजप कितीही दावे करत असला तरी जमिनीवर त्यांची पुरेशी ताकद नाही. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची मतपेढी आधी होती आणि आजही आहे. काँग्रेसचं स्थान काहीच जागांवर बळकट आहे, पण या युतीने कार्यकर्त्यांचा व मतपेढ्यांचा योग्य वापर केला, तर त्यांची कामगिरी सुधारू शकते.\n\nशेतकऱ्यांचं आंदोलन- हा मुद्दा कितपत मोठा?\n\nपश्चिम बंगालमध्ये आपल्या बाजूने वातावरणनिर्मिती करण्यासाठी डावे-काँग्रेस युती शेतकऱ्यांचा मुद्दा वापरू शकते, असं महुआ म्हणतात.\n\nपश्चिम बंगालमध्ये 70 टक्के लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे.\n\nशेतकरी आंदोलन\n\nया पार्श्वभूमीवर, दिल्लीत गेला महिनाभर सुरू असलेलं शेतकऱ्यांचं आंदोलन पश्चिम बंगालमध्ये महत्त्वाचा विषय ठरू शकतं का?\n\nजयंतो घोषाल म्हणतात, \"कोणतीही निवडणूक एकाच मुद्द्यावरून लढली जात नाही. त्यात अनेक मुद्दे असतात. नवीन शेतकी कायदे हा त्यातील एक मुद्दा नक्कीच आहे.\"\n\nइथे एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा- तृणमूल काँग्रेस असो की डावे पक्ष असोत, दोन्हींच्या बाबतीत 'जमीन सुधारणा' हा एक महत्त्वाचा मुद्दा राहिलेला आहे.\n\nजमीन आंदोलनातून उदयाला आलेले पक्ष\n\nब्रिटिश काळापासून सुरू असलेली जमीनदारी पद्धत आणि कायमस्वरूपी समेटाचा कायदा, यांचा विरोध डाव्या पक्षांनी 1960च्या दशकापासून सुरू केला. डाव्या पक्षांची आघाडी 1977 साली सत्तेवर आली, तेव्हा छोट्या..."} {"inputs":"...ा होता? श्रीकांत यांचं उत्तर होतं, \"मला तिथे जाऊन माझा 'नॅचरल गेम' खेळायचा होता. फटकेबाजी करता आली तर करायची नाहीतर बाहेर पडायचं.\"\n\nवेस्ट इंडिजच्या वेगवान गोलंदाजांची धारदार बॉलिंग\n\nश्रीकांत फलंदाजी करताना खूप धोकाही पत्करत होते आणि तिकडे लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेल्या खेळाडूंच्या हृदयाची धडधड वाढत होती. लॉईड यांनी मार्शलला बॉलिंग दिली आणि त्यांनी येताच श्रीकांत यांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र, श्रीकांतने काढलेल्या 38 धावा दोन्ही संघामधल्या सर्वाधिक धावा होत्या. \n\nमोहिंदर आणि यशपाल शर्मा य... उर्वरित लेख लिहा:","targets":"माल्कल, तुला काय वाटतं माझा मेंदू माझ्या डोक्यात आहे. नाही तो गुडघ्यात आहे.)' हे ऐकून माल्कमला खूपच हसू आलं,\" किरमाणी सांगतात. \n\nभारताने केल्या 183 धावा\n\nभारताचा डाव 183 धावांतच आटोपला आणि वेस्ट इंडिजची टीम आता वर्ल्डकप आपल्या खिशातच आहे, अशा आविर्भावात मैदानात आली. मी सय्यद किरमाणी यांना विचारलं, की तुम्ही फिल्डिंगला उतरला तेव्हा तुमच्या मनात काय सुरू होतं? ते म्हणाले, \"हे आम्हाला ओपनिंग स्टँडमध्येच खाऊन टाकतील, असं आम्हाला वाटत होतं. मात्र, हिंमत न हरता सर्वजण सकारात्मक खेळ करूया, असा विचार आम्ही केला.\"\n\nग्रिनीजचा 'ऑफ स्टंप' उडाला\n\nवेस्ट इंडिजकडून हेन्स आणि ग्रिनीज बॅटिंग करण्यासाठी उतरले. चौथ्या ओव्हरमध्ये बलविंदर संधुच्या एका बॉलवर ग्रिनीजला वाटलं की बॉल बाहेर जातोय आणि त्याने बॅट उचलली. मात्र, बॉल आत वळला आणि त्याचा 'ऑफ स्टंप' उडाला. \n\nरिचर्डच्या आउट होण्याची गोष्ट तर तुम्ही वाचली आहेच. आता भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास दिसू लागला होता. लॉईडने बिन्नीला ड्राईव्ह मारला आणि शॉर्ट मिड विकेटवर उभ्या असलेल्या कपिलदेव यांच्या हातात एक जबरदस्त शॉट आला. \n\nमोहिंदर यांनी घेतली शेवटची विकेट\n\nगोम्स आणि बॅकर्स बाद झाल्यानंतर दूजो आणि मार्शलने फलंदाजीची धुरा जोरकसपणे लावून धरली. त्यांनी सातव्या विकेटसाठी 43 धावा काढल्या. मोहिंदर यांनी दूजोला बाद केलं. वेस्ट इंडिजची शेवटची जोडी गार्नर आणि होल्डिंग स्कोअर 140 पर्यंत घेऊन गेले. मात्र, मोहिंदर यांनी ठरवलं होतं आता खूप झालं. लॉर्ड्सचं ऐतिहासिक मैदान प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. मी कीर्ती आझाद यांना म्हटलं, की ते दृश्य आठवा जेव्हा मोहिंदर यांनी होल्डिंगला आऊट केलं. \n\nमोहिंदर अमरनाथ\n\nकीर्ती म्हणाले, \"तुम्ही वर्ल्डकपचा विषय काढला आणि ते दृश्य अगदी माझ्या डोळ्यासमोर आलं. माझ्या अंगावर काटा आला आहे. तुम्ही कुठलाही खेळ खेळत असाल, तुम्हाला त्या खेळाच्या सर्वोच्च शिखरावर जाण्याची इच्छा असतेच. तो एक अविस्मरणीय अनुभव होता.\"\n\n शशी कपूर लॉर्ड्सवर आले\n\nजेव्हा हा विजय साजरा करणं सुरू होतं तेव्हा प्रसिद्ध अभिनेते शशी कपूर तिथे आले. 'Straight From The Heart' या आपल्या आत्मकथेत कपिल देव यांनी लिहिलं आहे, \"आम्ही ड्रेसिंग रुमच्या बाहेर पडलो तेव्हा तिथे साऊथ हॉलहून आलेल्या काही पंजाबी लोकांनी आनंदानं नाचायला सुरुवात केली. तेवढ्यात कुणीतरी मला सांगितलं की शशी कपूर बाहेर उभे आहेत आणि त्यांना..."} {"inputs":"...ा होती. \n\nरबातमध्ये झालेल्या बैठकीत अल मक्सा मशिदीवर झालेल्या हल्ल्याचा निषेध केला गेला. या गटात त्यांनी भारतालाही बोलावलं होतं. भारतात असलेली मुस्लीमांची संख्या लक्षात घेऊन भारताला पाचारण करण्यात आलं होतं. \n\nइस्लामी संस्कृतीबरोबर भारताचं जुनं नातं आहे. त्यामुळे या गटात भारत एक स्वाभाविक भागीदार होता. \n\nतत्कालीन केंद्रीय मंत्री फकरुद्दीन अली अहमद यांच्या नेतृत्वाखाली भारताचं शिष्टमंडळ तिथे पोहोचणार होते. मात्र याआधी पाकिस्तानचे नेते याह्या खान म्हणाले की भारताला बोलवायला नको. त्यांच्या मते भारत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"श देण्यासाठी केला की भारतीय मुस्लिमांना जिहाद आवडत नाही. तिथे लोक मिळूनमिसळून, सहिष्णुता आणि बहुसांस्कृतिक वातावरणावर विश्वास ठेवतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा, चेंज इंडिया' ही घोषणा देत देशभरात सायकल यात्रा काढली. \n\n1992 साली हैदराबाद संमेलनामध्ये ते पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये आले आणि त्यानंतर वर्षभरात त्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं.\n\nदिल्लीमध्येसुद्धा त्यांचं आयुष्य वैयक्तिक आणि कौटुंबिक, आर्थिक संकटांनी ग्रस्त होतं. त्यांची पत्नी अनी राजा यांनी पक्षाची केरळ कार्यकारिणी सांभाळली.\n\nजंतर-मंतरपासून संसदेपर्यंत\n\nडी. राजा 2006 साली तामिळनाडूमधून सीपीआयचे राज्यसभेतील खासदार झाले. आजही ते राज्यसभेचे खासदार आहेत. 24 जुलै हा त्यांच्या राज्यसभा स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं राजकीय ट्रेनिंगसुद्धा वर्गविचाराला महत्त्व देण्यासाठी त्यांना प्रेरित करेल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा. \n\nकाय होतंय ते माझ्या लक्षात आलं, मी जोरात ओरडून त्याला रिक्षा थांबवायला सांगितलं, त्याच्या हातात पैसे कोंबले आणि जिथे थोडाफार प्रकाश दिसत होता त्या दिशेला पळाले मी. \n\nमी प्रचंड घाबरले होते. जेव्हा सावरले तेव्हा आसपासच्यांना विचारत विचारत मी माझ्या नातेवाईकांच्या घरी पोहचले. काय घडू शकलं असतं या विचाराने मी रडायला लागले. त्या दिवशी मी दुसऱ्यांदा माझ्या देवाचा मला संताप आला. \n\nतुम्ही म्हणाल यात देवाचा काय दोष, अशी वेळ कोणावरही, कुठेही येऊ शकते. पण मला ते मान्य नाही. ज्या देवाची मी आयुष्यभर पुज... उर्वरित लेख लिहा:","targets":"रंतर आरामाची गरज असते, तेव्हा आपलं घर सोडून दुसऱ्याच्या दारात जायचं? देव सांगतो का महिलांनी अपमानाचं जीणं जगावं?\n\nहा रिक्षाचा प्रसंग, तेव्हा वाटलेली भीती आणि अगतिकपण माझ्या मनात कोरला गेला आहे. त्याच्या पुढच्या वर्षी मी माझ्या भावाशी भांडले. त्याला म्हटलं, \"तुला उपास करायचा असेल तर भक्तनिवासात जाऊन राहा. तू घर सोडशील, मी नाही!\"\n\nसुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर आता 10 ते 50 म्हणजेच पाळी येणाऱ्या महिला पण मंदिरात प्रवेश करू शकतात. या निर्णयानंतर महिलाच महिलांच्या विरोधात उभ्या आहेत. \n\nहे लिहिण्याआधी मी माझ्या भावाशी बोलले. त्याने मला पाळी येऊ शकणाऱ्या महिलांना प्रवेश नाकारण्याची काय 'वैज्ञानिक' कारणं असू शकतात ते सांगितलं. मी म्हटलं एकवेळ तुझं म्हणणं मान्य जरी केलं तरी मग देवाने उपासाचा काळ 10-15 दिवसांचा का नाही ठेवला? म्हणजे पाळी येणाऱ्या महिला पण हा उपास करू शकल्या असत्या आणि त्यांच्या पाळीची तू म्हणतो तशी अडचण झाली नसती. \n\nएक दीर्घ शांतता हेच उत्तर मला मिळालं. मला अजूनही कळत नाहीये की सुप्रीम कोर्टाच्या निकालाविषयी मला काय वाटतं. शबरीमालाचा अय्यप्पा माझ्या कुटुंबासाठी सगळ्यांत महत्त्वाचा आहे. त्यांची प्रचंड श्रद्धा आहे त्या देवावर. \n\nमग माझे घरचे आणि अशा अनेकांच्या जीवलगांच्या भावना न दुखावता मंदिरात प्रवेश कसा करणार? ज्या दिवशी शबरीमालाचा निर्णय आला त्या रात्री मी झोपू शकले नाही. \n\nशबरीमाला मंदिरात महिलांनी प्रवेश करू नये म्हणून लोकांचे जथ्थे रस्ता अडवत आहेत.\n\nमहिलांना मंदिरात प्रवेश असावा की नाही या प्रश्नाचं उत्तर देणं माझ्यासाठी अवघड आहे. \n\nमग या प्रश्नांचं उत्तर द्यायला कोण योग्य व्यक्ती आहे? \n\nजर 10-50 या वयोगटातल्या स्त्रीने शबरीमाला मंदिरात जायचं ठरवलं तर तो तिच्या एकटीचा निर्णय नसेल. \n\nतिचं कुटुंब आणि समाजाने मिळून तिला हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र द्यायचं आहे, पण आपला समाज त्यासाठी तयार आहे का? \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ा. मात्र, या कोकोआ टॅबलेट खाण्यात चॉकलेट खाण्याची मजा नव्हती. \n\nप्रयोगाअंती असं आढळलं की, चॉकलेट खाण्याची तल्लफ व्हाईट चॉकलेटने शांत झाली. याचाच अर्थ कोकोआ सॉलीडमध्ये असं कुठलंच पोषकतत्त्व नसतं ज्याची कमतरता पूर्ण करण्यासाठी शरीराला त्याची तल्लफ येते. \n\nचॉकलेटच्या इच्छेवर आणखीही काही प्रयोग झाले आहेत. यात असं आढळलं की, चॉकलेटच्या इच्छेचा शरीरातल्या हार्मोन्सशी काही संबंध नसतो. उलट रजोनिवृत्ती झालेल्या म्हणजेच मासिकपाळी बंद झालेल्या स्त्रियांनाही चॉकलेट खाण्याची इच्छा होते. \n\nही मानसिक प्रक्रिया?... उर्वरित लेख लिहा:","targets":"याची इच्छा झाली तरी तिची ती इच्छा बहुतांशी पूर्ण केली जाते. प्रा. हार्मेस म्हणतात, \"यावेळी जे पदार्थ टाळायला हवे ते खाण्याची इच्छा झाली तरी गरोदर बाई आनंदी राहावी यासाठी तिचे हे लाड थोड्याफार प्रमाणात पुरवले जातात.\"\n\nप्रा. हार्मेस म्हणतात की, इच्छेवर नियंत्रण ठेवल्यास पदार्थाच्या विचारापासून आपण दूर जाऊ शकतो. यासाठीचा एक मार्ग म्हणजे इतर कामात लक्ष वळवणं. दुसरा मार्ग म्हणजे आपल्याला एखादा पदार्थ खाण्याची खूप इच्छा होत आहे, याचा स्वीकार करून विचारपूर्वक आणि मेडिटेशनच्या माध्यमातून ती इच्छा मनातून दूर करणं. \n\nप्रा. हार्मेस सांगतात की, चॉकलेटसारखा एखादा पदार्थ खाण्याची इच्छा झालीच, तर एक-दोन तुकडे खाल्ल्याने आरोग्यावर परिणाम होत नाही. अशावेळी रोज थोडं चॉकलेट खाऊन मन शांत करून इतर कामात लागणं, हादेखील उत्तम उपाय आहे. \n\nगरोदर स्त्रीचं कौडकौतुक \n\nकुठलाही पदार्थ खाण्याची इच्छा होणं, हा केवळ मनाचा खेळ आहे. गरोदरपणात वेगवेगळे पदार्थ खाण्याचे डोहाळे लागतात. त्यावेळी तिचे लाडही पुरवले जातात. भारतात गरोदरपणात स्त्रिया सहसा आंबट पदार्थ खूप खातात. मात्र, प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत असं घडतंच, असं नाही. डॉक्टरांनी सांगितलं तर स्त्रिया अनारोग्यदायी पदार्थ खाण्याचं टाळतातदेखील. \n\nजाणकारांच्या मते गर्भारपणात स्त्रिया अधिक डिमांडिग होतात. कुटुंब आणि समाजाच्या मदतीशिवाय गरोदरपण पार पाडणं, सोपं नसतं. यासंदर्भात टांझानियातल्या एका खेड्यात गरोदर महिलांवर एक प्रयोग करण्यात आला होता. यातल्या ज्या महिलांचे डोहाळे त्यांच्या नवऱ्याने किंवा कुटुंबीयांनी पुरवले त्या महिलांना एकप्रकारच्या सामाजिक सुरक्षेची जाणीव झाली आणि ही जाणीव त्यांना अधिक प्रसन्न ठेवणारी होती. याचाच अर्थ गरोदर स्त्रीचे डोहाळे पुरवले जातात, त्यातून तिला माझं कुटुंब माझ्या सोबत आहे, याची जाणीव होत असते. \n\nएकूणात काय तर गरोदरपणात लागणारे डोहाळे शरीरातले हार्मोनल बदल किंवा त्या पदार्थात असलेल्या पोषकतत्त्वांवर अवलंबून नसतात. तर ही केवळ मानसशास्त्रीय बाब आहे. त्यामुळे गरोदरपणात आई आणि बाळ दोघांनाही उत्तम पोषण मिळेल, असा सकस आहार खावा. शिवाय, अगदीच विचित्र डोहाळे नसतील तर आवडीचे पदार्थ अधूनमधून खाल्ल्याने फार फरक पडत नाही. \n\nपोटात नवीन जीवाची उत्पत्ती होणं, एक अत्यंत गुंतागुंतीची, क्लिष्ट आणि थकवणारी प्रक्रिया असते. अशावेळी पाणीपुरीसारखं काहीतरी आवडीचं खाऊन मन शांत होणार असेल..."} {"inputs":"...ांकनासाठी सोपवते. \n\nत्यावेळी मुखवटा धारण करावा लागतो\n\nऐंशीच्या दशकात अयोध्या आंदोलन सुरू झालं तेव्हापासून 2004पर्यंत राम मंदिर, हिंदुत्व, युती सरकारचं कडबोळं यांना एकत्र सांधण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला दोन चेहऱ्यांची आवश्यकता होती. आक्रमक, चिथावणीकारक आणि धार्मिक ध्रुवीकरणसंदर्भात अडवाणी बोलत असत. एनडीए मजबूत राखणं आणि शांतपणे सरकार चालवणं ही जबाबदारी वाजपेयींकडे होती. \n\nदोघांदरम्यान मतभेदाच्या किंवा बेबनावाच्या बातम्यांना ज्येष्ठ पत्रकारांनी कधी गंभीरतेनं घेतलं नाही. ही संघाची कार्यपद्ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातून करतात, असं ते म्हणाले होते.\n\nवाजपेयी सर्वसमावेशक आहेत असं जाणीवपूर्वक सादर करण्यात आलं.\n\nअडवाणी, उमा भारती आणि मुरली मनोहर जोशी हे तिघे बाबरी मशीद विध्वंसाचं नेतृत्व करतील आणि वाजपेयी या सगळ्यापासून दूर असतील, हाही रणनीतीचा भाग होता. जेणे करून यातून त्यांची उदारमतवादी असल्याची प्रतिमा ठसठशीतपणे पुढे येईल. मात्र बाबरी मशीद पाडण्यात आली त्यापूर्वी 5 डिसेंबरला वाजपेयींनी केलंलं भाषण तुम्ही ऐकू शकता. हे भाषण ऐकल्यावर वाजपेयी अडवाणींपेक्षा कमी आक्रमक होते असं तुम्ही म्हणणार नाही. आयोध्येत जमीन समथल करण्याचं आवाहन करणारे हे भाषण तुम्ही ऐकू शकता.\n\nअजूनही एक जुनं उदाहरण आहे. आसाममधल्या नल्लीमध्ये प्रचंड नरसंहार झाला होता, त्यावेळचीही गोष्ट आहे. आज संपूर्ण देशात एनआरसीच्या मुद्यावरून वातावरण तापलं आहे. नल्लीमध्ये 1983मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी प्रक्षोभक भाषण केलं होतं. त्यावेळी या भाषणात ते काय म्हणाले होते हे तुम्ही ऐकू शकता. \n\n मात्र 28 मार्च 1996 रोजी संसदेत अविश्वास प्रस्तावाच्या वेळी वादविवादादरम्यान तत्कालीन गृहमंत्री इंद्रजीत गुप्त यांनी सभागृहात वाजपेयींच्या या भाषणाचा अंश सादर केला होता. विदेशी लोकांना सहन करून घेऊ नका आणि त्यांच्यासह हिंसक वर्तनाच्या गोष्टींचा भाषणात उल्लेख होता. \n\nसातत्याने 'परम लक्ष्या'च्या दिशेने \n\nहिंदुत्ववादी राजकारणाच्या वाटचालीत अटल बिहारी वाजपेयी यांची भूमिका निर्णायक आहे. हिंदुत्वाच्या राजकारणाचा फड मजबूत करणं वाजपेयींशिवाय शक्यच नव्हतं. 1996 ते 2004 या कालावधीत वाजपेयी तीनवेळा पंतप्रधान झाले. पंतप्रधान म्हणून पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करणारे ते पहिलेवहिले बिगरकाँग्रेसी नेते होते. \n\nतो असा कालखंड होता जेव्हा संघाला सत्तेचं पाठबळ मिळालं. एकीकडे आक्रमक पवित्रा घेतलेले अडवाणी होते, दुसरीकडे अनेक पक्षांचा टेकू असणारं युतीचं सरकार चालवण्याची कसरत सांभाळणारे वाजपेयी होते. \n\nअडवाणी ज्या स्वरूपाचं राजकारण करत, आजच्या काळात मोदी, ते काम साक्षी महाराज आणि गिरिराज सिंह यांच्याकडून करवून घेतात. शिवाय आता यासाठी दोन चेहऱ्यांची आवश्यकता उरलेली नाही. \n\nसंघाला जेव्हा अशा मुखवट्याची गरज होती तेव्हा वाजपेयी त्यांच्यासाठी तारणहार होते. संघाला आता त्या मुखवट्याची गरज वाटत नाही. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर..."} {"inputs":"...ांखाली राजकारण करत होत्या. पण शोक करत बसायला त्यांच्याकडे वेळ नव्हता. पाच महिन्यांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या होत्या. \n\nगोपीनाथ मुंडेंना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती, असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. तीच इच्छा पुढे पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी जाहीरही केली. एकीकडे राज्याच्या राजकारणावर लक्ष असलेल्या पंकजांना घरच्या मतदारसंघात चुलत भाऊ आव्हान देत होता. \n\nपरळी मतदारसंघावर कुणाची सत्ता हा तर संघर्षाचा केंद्रबिंदू होऊ लागला. 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत परळीमधून पंक... उर्वरित लेख लिहा:","targets":"केत पंकजा मुंडे यांना पराभव पत्कारावा लागला.\n\nनगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मुंडे कुटुंबीयांमध्ये वर्चस्वाची जोरदार लढाई सुरू झाली होती. \n\nत्यानंतर 2017च्या सुरुवातीला लगेचच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने पुन्हा सर्वाधिक जागा मिळवल्या तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. या जिल्हा परिषद निवडणुकीतच परळी तालुक्यामध्ये भाजपला मोठा फटका बसला.\n\nदरम्यान, यावेळस पंकजा यांनी राजकीय खेळी खेळत जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता खेचून आणली. माजी मंत्री सुरेश धस यांची साथ त्यांना लाभली.\n\nपंकजा यांचं राजकीय वर्तुळात चर्चाही झाली.\n\nधनंजय आणि पंकजा यांच्या वादामुळे बीडमधल्या स्थानिक निवडणुकांकडे राज्याचं लक्ष जातं. मे 2017 मध्ये परळी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागली. 18 जागांसाठी 42 उमेदवार रिंगणात होते.\n\nअनेक वर्षं गोपीनाथ मुंडे यांच्या ताब्यात बाजार समिती होती. या बाजार समितीच्या निवडणुकीत पंकजा आणि धनंजय पुन्हा एकदा समोरासमोर उभे होते. दोघांनी आपापल्या दिवंगत वडिलांच्या नावांवर पॅनल उभे केले होते. त्यावेळी पंकजा यांच्या बहीण खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी प्रचार केला होता.\n\nमात्र पंकजा मुंडे यांच्या पॅनलला बाजार समिती निवडणूक पराभवाला सामोरं जावं लागलं. धनंजय मुंडे यांच्या पॅनलने समितीवर मोठा विजय मिळवला.\n\nविधिमंडळात 'चिक्की' संघर्ष\n\nएकीकडे निवडणुकांमध्ये ही चुरस पाहायला मिळत असताना विधिमंडळातही बहीण-भाऊ परस्परांसमोर उभे ठाकले. \n\nजुलै 2015 मध्ये धनंजय मुंडेंनी थेट पंकजा मुंडेंवर चिक्की घोटाळ्याचा आरोप केला. विधान परिषदेमध्ये बोलताना धनंजय मुंडेंनी आरोप केला की पंकजा मुंडे यांच्या महिला बालकल्याण विभागात चिक्की खरेदीमध्ये 206 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. \n\nहा आरोप पंकजा मुंडेंसाठी जिव्हारी लागणारा होता. या आरोपानंतर तर दोघे बहीणभाऊ एकमेकांसमोर थेटपणे उभे राहिले.\n\nलोकमतच्या कार्यक्रमातही दोघे सोबत होते.\n\nपंकुताई-धनुभाऊंची गळाभेट \n\nएप्रिल 2018 मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात दोघे एकाच व्यासपीठावर होते. एकमेकांविरोधात लढणाऱ्या या भावा-बहिणीने गळाभेट घेतली आणि अनेकांना धक्का बसला. \n\nपत्रकारांशी खासगीत बोलताना ते अजूनही अनेकदा एकमेकांचा पंकुताई आणि धनुभाऊ असा उल्लेख करतात. \n\nदोन वेगळ्या पक्षातून एकाच जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी लढणारे हे भाऊ-बहीण अलीकडे एकाच व्यासपीठावर दिसू लागले आहेत. पण आताच्या..."} {"inputs":"...ांगतात, \"राजकारणात तुम्हाला कायमच विरोधीपक्षात एक चांगला मित्र लागतो. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. दोघांमध्ये चांगलं पॉलिटिकल अंडरस्टॅडिंग होतं. तसंच राजकीय अंडरस्टॅडिंग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही होतं. अजित पवार विरोधीपक्षातल्या नेत्यांना किंवा नव्या आमदारांना फारसे गांभिर्यानं घेण्यासाठी ओळखले जात नाहीत. पण ते देवेंद्र फडणवीस यांना मात्र गांभिर्यानं घेत.\"\n\nपुढे 2012 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्यान दिसलं नाही. विरोधीपक्षातल्या आमदारांनी सुद्धा आता तुमच्याकडे सत्ता आहे, याची चौकशी करा अशी मागणी भाजपकडे केली. पण भाजपचं टोकाचं आक्रमण फारसं दिसलं नाही,\" असं संजय मिस्किन सांगता. \n\nदेवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्तेच्या काळात अजित पवार यांना सांभाळून घेतल्याचं दिसून आलं. याबाबत कमलेश सुतार सांगतात, \n\n\"अजित पवार यांना चौकशीच्या नोटिसा गेल्या पण त्यांच्या चौकशीची फारशी चर्चा झाली नाही, त्यांची चौकशी कधी व्हायची हे मीडियालासुद्धा फारसं कळायचं नाही. शिवाय भुजबळांच्या चौकशीमुळे अजित पवारांच्या चौकशीचं प्रकरण एक प्रकारे दुर्लक्षित राहिलं. त्यात फडणवीससुद्धा अजित पवारांच्या चौकशीबद्दल फारसे बोलताना दिसले नाहीत. एकप्रकारे अजित पवार यांना फडणवीसांच्या काळात फारसा त्रास झाला नाही असं बोलायला वाव आहे.\" \n\nशिवाय धनंजय मुंडे हे दोन्ही नेत्यांमध्ये दुआ आहेत, त्यांचाही अजित पवार यांना फायदा झाला, असं सुतार यांना वाटतं. \n\nचौथा टप्पा \n\nआतापर्यंत कायम एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणार हे दोन्ही नेते अचानक एकत्र आले. नुसते एकत्र आले नाही तर सर्वांच्या नकळत पहाटेच्या वेळेत राजभवनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली. \n\n22 ते 27 नोव्हेंबर 2019 या दरम्यानचे 80 तास महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत वेगळं आणि राजकीय भूकंप आणणारं ठरलं. त्या 80 तासांमध्ये नेमकं कसं राजकीय नाट्य घडलं होतं ते तुम्ही इथं वाचू शकता. देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं? \n\nत्या 80 तासांनी दोन्ही नेत्यांच्या राजकारणाला मोठं वळण दिलं. इथून पुढे दोन्ही नेत्यांच्या राजकारणाकडे पाहाण्यासाठी किंवा त्याचा अर्थ लावण्यासाठी त्या 80 तासांचा मपदंड म्हणून उपयोग केला जात आहे. \n\nपाचवा टप्पा \n\nत्या 80 तासांच्या घटनेनंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले. गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये ते अनेकवेळा एकमेकांच्या समोरासमोर आलेत. \n\nपण या फसलेल्या प्रयोगानंतर दोन्ही नेत्यांना आवघडल्या सारखं वाटलं. नंतर देवेंद्र फडणवीसांनी तर तो निर्णय चुकला होता असं सुद्धा म्हटलं. \n\n\"आज मागे वळून पाहिलं तर मला वाटतं की तो निर्णय चुकला होता, पण त्यावेळी मी कनव्हिन्स होतो,\" असं पहाटे शपथ घेतलेल्या सरकारबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर..."} {"inputs":"...ांगतात, \"शिवसेना शहरी पक्ष आहे, मध्यमवर्गीयांचा पक्ष आहे. स्थानिक लोकाधिकार समिती, बँक कर्मचारी, विमान वाहतूक कर्मचारी इत्यादी अनेक प्रश्न शिवसेनेनं लावून धरलेत. अशा पक्षाला मुंबई वगळता चार महत्त्वाच्या शहरात जागा देत नसतील, तर बाळासाहेबांनी हे मान्यच केलं नसतं. त्यामुळं असंख्य शिवसैनिक नाराज झाले असतील. त्यामुळेच पुणे, नाशिक या शहरांमध्ये राज ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलंय. भाजपच्या वागणुकीमुळं दुखावलेल्या शिवसैनिकांना भाजपपेक्षा राज ठाकरे जवळचेच वाटणार आहेत.\"\n\n\"उद्धव ठाकरे यांचं नेतृत्त्व मवाळ आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षात घेता, ही तडजोड उद्धव ठाकरेंनी स्वीकारली आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांनाही ही तडजोड हवीच होती.\"\n\nराज ठाकरेंनी भाजपला जुमानलं नसतं का?\n\nशिवसेनेत असतो, तर माझ्याबरोबर भाजपने अशी हिंमत केली नसती, असं म्हणत राज ठाकरेंनी आपलं नेतृत्त्व सक्षम असल्याचा दावा केलाय. मात्र, राज ठाकरे शिवसेनेत असते, तर खरंच कणखरपणा दाखवला असता का, हा प्रश्न उपस्थित होतो.\n\nत्यावर बोलताना प्रकाश अकोलकर म्हणतात, \"'मी असतो तर काय झालं असतं', ही जर-तरची भाषा आहे. निवडणुकीच्या काळात असं बोलावं लागतं.\"\n\nतर विनायक पात्रुडकर म्हणतात, \"राज ठाकरेंच्या मनात एक शिवसैनिक आहे. शिवसेना अशी पाहिजे, ही एक कल्पना राज ठाकरेंच्या मनात आहे. हा पक्ष आक्रमक राहिला पाहिजे, यातून त्यांनी टीका केलीय.\"\n\nशिवाय, या टीकेतून राज ठाकरे राजकीय फायदा उठवण्याचाही प्रयत्न करत असल्याचं पात्रुडकर सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांगलं आहे की वाईट, मला माहिती नाही. पण फडणवीस साहेब जे बोलत होते ते मला योग्य वाटलं नाही.\n\nशरद पवार साहेब केंद्र सरकारशी सातत्याने संवाद साधत असतात. पत्राच्या माध्यमातून किंवा फोनवरून ते बोलतात. चर्चा होत असते. त्यामुळे मला असं वाटतं की पवार साहेबांनी काय करावं, काय करू नये, हे सांगण्यापेक्षा आणि सारखं राज्यपालांकडे जाण्यापेक्षा विरोधी पक्षनेते म्हणून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा केली तर ते जास्त योग्य ठरेल. जनतेच्या हिताचं असू शकेल. \n\nराज्यात भाजपने सरकारविरोधात आंदोलन... उर्वरित लेख लिहा:","targets":"मांडला. पण काय झालं, कसं झालं, खरं काय झालं, हे खरंच कुणाला सांगता येणार नाही.\n\nनाराज होते, नव्हते, त्यापेक्षा आज या सरकारमध्ये आदरणीय दादा आहेत, ते आमचे नेते आहेत आणि ज्या प्रकारे काम करत आहेत, पैसे नसतानासुद्धा रिसोर्सेसचं योग्य नियोजन करून लोकांना अडचणी येऊ नये, यासाठी ते प्रयत्न करत आहेत ना. काय झालं, यापेक्षा आज दादा कसं काम करत आहेत, याकडे जास्त लक्ष देऊया.\n\nपुस्तकं लिहिणारे लेखक ज्येष्ठ आहेत. त्यांनी वेगवेगळ्या लोकांशी बोलून लेखकांनी आपला दृष्टिकोन मांडला आहे. पण खरं काय झालं ते कुणाला सांगता येणार नाही. पण जे काही झालं, त्याकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघूया. \n\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथ घेतली होती तो क्षण\n\nजे काही झालं त्यावर कुटुंबातले सदस्यच सांगू शकतील, कारण जे काही नाट्य झालं त्यानंतर कुटुंबातल्या सदस्यांकडूनच त्यांची समजूत काढण्यात आली होती. त्यामुळे कुटुंबातल्या सदस्यांनी सांगायला हवं की नेमकं काय झालं होतं? \n\nकुटुंबतला वरिष्ठ क्रम बघितला तर साहेब, दादा, ताई आणि त्यानंतर माझा नंबर येतो. त्यामुळे ते उत्तर देतील. मी माझ्याबाजूने बघताना फार बॅलन्स्ड आणि प्रॅक्टिकल दृष्टीने बघतोय. माझ्यासाठी 'आज' महत्त्वाचा आहे. जनतेसाठी आणि तरुणांसाठी आज काय करताय, आणि यांच्या भविष्यासाठी काय करणार, हे जास्त महत्त्वाचं आहे. \n\nज्यावेळी अजित पवार देवेंद्र फडणवीसांसोबत गेले, तेव्हा अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या आमदारांची जुळवाजुळव करायची होती, त्याची जबाबदारी म्हणजे त्यांना दिल्ली, हरियाणाला हलवण्याची जबाबदारी पार्थ पवार यांना देण्यात आली होती, असा दावा सुनिल सूर्यवंशी यांनी आपल्या पुस्तकात केलाय. यासंदर्भात तुमची पार्थ पवारांशी काही चर्चा झाली का? आणि पार्थ पवारांवर आमदारांना दिल्ली, हरियाणात नेण्याची जबाबदारी देण्यात आली होती, यात काही तथ्य आहे का?\n\nअशी काही चर्चा करण्याची वेळ त्यावेळी नव्हती... त्याच्या बाजूनेही आणि माझ्या बाजूनेही. त्यावेळी वरिष्ठ लोक चर्चा करत होते, रणनीती आखत होते. तिथेही आम्ही काही मोठी भूमिका बजावली, असं मला वाटत नाही.\n\nमी वैयक्तिकरीत्या तर काही भूमिका पार पाडली नाही. पार्थने पार पाडली असावी. ती परिस्थितीच इतकी मोठी होती की माझ्याकडे अनुभव असतानासुद्धा मी फक्त आमदारांशी बोलणं, चर्चा करणंस यापलीकडे काही केलं नाही. \n\nत्यावेळी तुमच्या मनात काय सुरू होतं?\n\nदादांकडे बघताना..."} {"inputs":"...ांगले होते. भारताने LTTE बंडखोरांना अनेक वर्षं प्रशिक्षण दिलं होतं. \n\nसिंग म्हणाले, \"आमच्या एजन्सींनीच त्यांना प्रशिक्षण दिलं असल्यानं त्यांचे बरेच केडर आमच्या ओळखीचे होते. LTTEचे लोक आमच्या लष्करी तळांना भेट द्यायचे. त्यामुळं त्यांना आमच्या तळांची रचना माहीत झाली होती. आणि याचाच लाभ त्यांना आमच्यावर हल्ले करताना झाला.\" \n\nLTTEच्या बंडखोरांकडे भारतीय सैन्यांच्या तुलनेत आधुनिक शस्त्रास्त्रं आणि संवादाची प्रगत साधनंही होती. \n\nते म्हणाले, \"त्यांची शस्त्रास्त्र आमच्यापेक्षा फारच प्रगत होती. आमच्या श... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेनेनं 36 जवान गमावले. \n\n\"मारला गेलेला पहिला जवान होता लक्ष्मी चंद. श्रीलंकेचे लष्कर हेलिकॉप्टरमधून हल्ले करत आमची मदत करत होते,\" ते म्हणाले. \n\n\"पण एक बाँब आम्ही जागा घेतलेल्या घरावर पडला. त्यात उमेश पांडे मारला गेला,\" मेजर सिंग यांनी या घटनेच्या जागा दाखवत ही आठवण सांगितली. \n\n\"गंगारामला पाय गमवावा लागला. नंतर रक्तस्त्रावानेच त्याचा मृत्यू झाला.\" \n\nइथल्या एका घराच्या फाटकावर गोळीच्या खुणा आजही या लढाईची साक्ष देतात. \n\nजाफनातून फिरत असताना सिंग यांच्या तीक्ष्ण स्मृतीची प्रचिती येत होती. या प्रदेशाचा भूगोल, शस्त्रसज्ज इतर तामिळ गटांतील लोकांची नावं, LTTEच्या नेत्यांशी झालेला संवाद, अशा कितीतरी बाबी आजही त्यांच्या स्मृतीत ताज्या आहेत. \n\nइथला आत्ताचा विकास पाहून ते सुखावले होते. आपल्या इतर सहकाऱ्यांना दाखवण्यासाठी ते इथले फोटो आणि व्हीडिओ घेत होते. \n\n\"30 वर्षांपूर्वी आपण यावर लक्ष द्यायला हवं होत,\" असं ते म्हणाले. \n\nमानवी हक्कांची पायमल्ली\n\nशांतीसेनेच्या इथल्या उपस्थितीला काळी बाजूही आहे. भारतीय सैन्यांवर हत्या, बलात्कार, छळांचे आरोप झाले होते. \n\nयातील सर्वांत भयावह घटना होती ती 21 ऑक्टोबर 1987 रोजी जाफनाच्या मुख्य हॉस्पिटलमध्ये. \n\nतामिळ हक्कांवर काम करणाऱ्या संघटनांच्या मते भारतीय सैन्यावर हॉस्पिटलच्या आतून LTTEच्या 4-5 लोकांनी गोळीबार केला. भारतीय सैन्यानं प्रत्युत्तर द्यावं, यासाठी LTTE असे डावपेच खेळायची. \n\nशांतीसेनेनं मानवी हक्कांची पायमल्ली केल्याचे आरोप झाले. या आरोपांत जाफनातील हॉस्पिटलवर हल्ला केला आणि त्यात अनेक मारले गेल्याच्या आरोपाचाही समावेश आहे.\n\nपण या गोळीबारानंतर LTTEचे लोक सामान्य लोकांमध्ये मिसळून जायचे. \n\nअसा आरोप आहे की शांतीसेनेनं प्रत्युत्तर देण्यासाठी केलेल्या जोरदार गोळीबारात 60 जण मरण पावले. यात हॉस्पिटलमधील नर्स, डॉक्टर, पेशंट यांचा समावेश होता. \n\nत्या गोळीबारातील मृत कर्मचाऱ्यांचे फोटो हॉस्पिटलच्या भिंतीवर टांगण्यात आले आहेत. \n\nत्या गोळीबाराच्या वेळी हॉस्पिटलमध्ये काम करत असलेल्या देवेंद्रमला आम्ही भेटलो. \n\n\"मी पळालो आणि त्या खोलीत स्वतःला कोंडून घेतलं,\" एका खोलीकडं बोट करत तो म्हणाला. \n\nदेवेंद्रनं त्याच्या मृत सहकाऱ्यांच्या आठवणी सांगितल्या. तसेच शांतीसेनेपासून बचावासाठी कसं लपून बसलो ते सांगितलं.\n\n\"मला गोळ्यांचा आवाज येत होता. कर्मचारी पाण्यासाठी ओरडत होते आणि त्यांना गोळ्या घालण्यात..."} {"inputs":"...ांगायचं तर कोणते नमुने पॉझिटिव्ह आहेत, हे त्या मशीनद्वारे तपासण्यात येत होतं. \n\nटेस्ट ट्युबमध्ये नमुना घेण्यापासून ते चाचणीचा निकाल येईपर्यंत पाच ते सहा तास लागतात. \n\nMers विषाणूपासून घेतला धडा\n\nप्रा. गो चियोल कोन लेबॉरेटरी मेडिसीन फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. ते सांगतात की एवढ्या जलद गतीने इतकी सगळी कामं करणं हे दक्षिण कोरियाच्या नागरिकांच्या रक्तातच आहे. ते याला कोरियाई 'बाली-बाली' जिन्स म्हणतात. \n\nदक्षिण कोरियाने कोरोना विषाणूच्या चाचणीची किट तयार केली आणि संपूर्ण देशात लॅबचं एक नेटवर्कही बनवलं. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेली नव्हती. \n\nत्या शिंचेओंजी चर्च ऑफ जीससशी संबंधित होत्या. दक्षिण कोरियात या धार्मिक समूहाचे जवळपास 2 लाख सदस्य आहेत. या एका मुद्द्याने या संकटाचं मूळ शोधून काढण्यात आणि त्याच्या फैलावाची प्राथमिक माहिती पुरवण्यात मदत केली. \n\nदक्षिण कोरियात चाचणीसाठी लॅब तर सज्ज होत्याच. मात्र, कर्मचाऱ्यांचं सलग काम करणं आणि त्यामुळे त्यांना येणारा थकवा, एक महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र, आता कर्मचारी शिफ्टमध्ये काम करतात. \n\nजगासाठी रोल मॉडेल\n\nदक्षिण कोरियात चाचणी किट्सची कमतरता नाही. चार कंपन्यांना डायग्नोस्टिक किट बनवण्याचे परवाने देण्यात आले आहेत. याचा अर्थ आठवडाभरात 1 लाख 40 हजार चाचण्या करण्याची दक्षिण कोरियाची क्षमता आहे. \n\nप्रा. कोन सांगतात की दक्षिण कोरियात करण्यात येणाऱ्या चाचण्यांची सत्यता 98% आहे. \n\nइतक्या मोठ्या संख्येने लोकांच्या चाचण्या घेण्याची क्षमता आणि योग्यता, यामुळे दक्षिण कोरिया आज जगासाठी एकर रोल मॉडेल ठरला आहे. \n\nमात्र, सर्वच आलबेल आहे, असंही नाही. काही अडचणीही आल्या. \n\nडैगू शहरात हॉस्पिटलमध्ये बेड मिळण्याची वाट बघताना दोघांचा मृत्यू झाला. दक्षिण कोरियात सुरुवातीला जो कुणी पॉझिटिव्ह आढळायचा त्याला हॉस्पिटलमध्ये विलग करण्यात येत होतं. \n\nमात्र, ज्यांना संसर्ग अत्यंत कमी आहे त्यांना त्यांच्या घरीच उपचार दिले जाऊ शकतात, हे आता डॉक्टरांच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे जे गंभीर आजारी आहेत त्यांना आता हॉस्पिटलमध्ये चांगले उपचार मिळू लागलेत. \n\nकोरिया नॅशनल मेडिकल सेंटरच्या डॉ. किम योन जे सांगतात, \"आम्ही प्रत्येकालाच क्वारेंटाईन करू शकत नाही आणि प्रत्येकावरच उपचारही करू शकत नाही. ज्यांना संसर्गाची लक्षणं किरकोळ आहेत त्यांनी घरीच थांबून उपचार घ्यावेत.\"\n\n\"मृत्यूदर वाढू नये, यासाठी परिस्थितीनुरूप रणनीती बदलली पाहिजे. उदाहरणार्थ इटलीत या संकटाने गंभीर रुप धारण केलं आहे. त्यामुळे इटलीने आपली रणनीतीही बदलायला हवी.\"\n\nलवकरच लस तयार करण्याची आशा\n\nदक्षिण कोरियातील वैज्ञानिकांनी एक युनिक प्रोटीन तयार केलं आहे. हे प्रोटीन अँटीबॉडीजचा शोध घेऊ शकतं. त्यामुळे भविष्यात यावर लस तयार करू, अशी आशा दक्षिण कोरियाला आहे. \n\nली (नाव बदललेलं आहे) दर आठवड्याला रक्ताची तपासणी करतात. डिसेंबरमध्ये चीनच्या वुहान शहरात कोरोना विषाणुने डोकं वर काढलं त्यावेळी ली तिथेच होते. त्यानंतर दक्षिण कोरियाच्या सरकारने त्यांना..."} {"inputs":"...ांगितलं. तो म्हणाला ये, बस. मी तुझी कागदपत्र मंजूर करतो. तो माझ्या जवळ आला आणि म्हणाला चल ड्रिंक्स घेऊया आणि सेक्स करूया.\"\n\n\"माझ्याकडे दोन पर्याय होते. एक तर ऑफर स्वीकारायची किंवा तिथून निघून जायचं. आणि मी ती ऑफर स्वीकारली असती तर हा प्रकार इथेच थांबला नसता. अनेक पुरूषांनी माझ्याकडे अशाच प्रकारची मागणी केली असती. ते खूप धक्कादायक होतं. मी घाबरले आणि तिथून पळ काढला.\"\n\nमी विचारलं नोकरीचं काय झालं. त्यांनी सांगितलं त्या सरकारी विभागांमध्ये सतत फोन करायच्या. त्यांना सांगण्यात आलं, \"कल्पना कर तुझ्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यमान सरकारमधल्या अनेक अधिकाऱ्यांकडून लैंगिक छळ होत असल्याच्या अनेक तक्रारी त्यांच्याकडे आल्या आहेत. \n\nत्या सांगतात, \"सरकारने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. ते या विषयाकडे अफगाणिस्तानच्या सर्व स्त्रियांचा प्रश्न म्हणून नाही तर राजकीय मुद्दा म्हणून बघत आहेत.\"\n\nएका वरिष्ठ मंत्र्यांने आपल्यावर सेक्ससाठी दबाव आणला असं सरकारची एक माजी कर्मचारी सांगते.\n\n\"काहीही केलं तरी शिक्षा होणार नाही, ही संस्कृती वाढीस लागली आहे. गुन्हा करणाऱ्या पुरूषाला या सरकारमध्ये सुरक्षित वाटतं आणि त्यातूनच त्यांना अधिकाधिक गुन्हे करण्याची प्रेरणा मिळते.\"\n\nलैंगिक छळवणुकीच्या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी नियुक्त केलेल्या महाधिवक्त्यांच्या देखरेखीखाली ही चौकशी सुरू आहे. \n\nमी महाधिवक्त्यांचे प्रवक्ते जामशीद रसुली यांची त्यांच्या काबुलमधल्या ऑफिसमध्ये भेट घेतली. त्यांच्या टेबलाच्या मागच्या भिंतीवर राष्ट्राध्यक्ष घनी यांचा मोठा फोटो टांगलेला होता. \n\nमी त्यांना विचारलं ही चौकशी निष्पक्ष होईल, यावर लोकांनी कसा विश्वास ठेवायचा?\n\nते म्हणाले, \"राज्यघटनेने महाधिवक्त्यांना निष्पक्ष राहण्याचे अधिकार दिले आहेत. लोकांचा या चौकशीवर विश्वास बसावा, यासाठी आम्ही सामाजिक कार्यकर्ते, मुस्लिम धर्मगुरू आणि मानवाधिकार संघटनांनाही या चौकशीत सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.\"\n\nज्या पीडित महिलांना आम्ही भेटलो त्यांचा सरकारी संस्थांवर विश्वास नसल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. \n\nते म्हणाले, \"प्रत्येक तक्रारकर्त्याची ओळख गुप्त ठेवली जाईल, हे आम्ही आधीच जाहीर केलं आहे. जे आमच्याशी सहकार्य करतील ते आणि त्यांच्या कुटुंबांना सुरक्षा पुरवण्याची तरतूद आम्ही करू.\"\n\nदेशात लोकशाही प्रस्थापित होण्यासाठी अफगाणिस्तानने मोठी किंमत मोजली आहे. तिथे झालेल्या युद्धात हजारो लोकांचा मृत्यू झाला. अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या राजवटीत महिलांवर अनन्वित अत्याचार व्हायचे. त्यामुळे या तालिबान्यांविरोधात झालेल्या युद्धाचा एक हेतू महिलांचे अधिकार आणि त्यांची प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं, हा देखील होता. \n\nवेश्याव्यवसायाला उत्तेजन दिल्याचा आरोप राष्ट्राध्यक्ष घनी यांच्या कार्यालयाने फेटाळला आहे.\n\nअफगाणिस्तानात सध्या Resolute Support ही नाटोच्या नेतृत्वात मोहीम सुरू आहे. या मोहिमेच्या अधिकाऱ्यांनीदेखील अफगाणिस्तान सरकारमध्ये सुरू असलेला लैंगिक अत्याचार हा..."} {"inputs":"...ांगितल्याचा दावा राणे यांनी केला आहे.\n\nविलासराव देशमुख मुख्यमंत्रिपदी\n\nशिवसेना आणि भाजप यांना सरकार स्थापन करण्यात अपयश आल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या दोन्ही पक्षांची एकत्रित संख्या 133 होती. काही अपक्ष आमदारांच्या मदतीने काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं. \n\nतत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर, काँग्रेस नेते विलासराव देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ\n\n18 ऑक्टोबर रोजी विलासराव देशमुख यांनी मुख्यमंत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला भाजपाकडून उशीर झाला होता असं लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले, \"तत्कालीन राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी तीनवेळा निरोप देऊनही युतीचं सरकार स्थापन झालं नाही. शेवटी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत सरकार स्थापन केलं. त्याची घोषणा काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे आणि राष्ट्रवादीचे तेव्हाचे प्रदेशाध्यक्ष छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आघाडीची सत्ता स्थापन करत असल्याचं जाहीर केलं.\"\n\nगोपीनाथ मुंडे आणि मनोहर जोशी\n\n2004 साली जास्त जागा येऊनही राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रिपद काँग्रेसला देण्याबाबत प्रधान सांगतात, \"तेव्हा राष्ट्रवादीमध्ये या पदासाठी अनेक दावेदार होते. त्यांपैकी एका कुणाला पद दिलं असतं तर इतरांचा रोष ओढवण्यासारखं होतं. पुन्हा इतर नेते नाराजही झाले असते. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाऐवजी महत्त्वाची खाती पक्षाकडे घेण्याचा विचार केला असावा.\"\n\nआर. आर. पाटील आणि विलासराव देशमुख\n\n2009 साली विधानसभा निवडणुकांचे निकाल 22 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीला पुन्हा बहुमत मिळालं असलं तरी सरकार लगेच स्थापन होऊ शकलं नाही. काँग्रेसच्या अशोक चव्हाण यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर 15 दिवसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.\n\n2014 मध्ये भाजपचं सरकार\n\n2009 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत कमी जागांवर निवडणूक लढवूनही भाजपला 46 जागा तर शिवसेनेला 45 जागा मिळाल्या. त्यानंतर 2014 साली मे महिन्यात केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मोठं यश आलं. तसंच देशभरात मोदी यांच्या बाजूने आणि काँग्रेसविरोधी लाट पाहाता भाजपनं आता अधिकाधिक जागांची मागणी करणं स्वाभाविक होतं. परंतु दोन्ही पक्षांनी इतक्या वर्षांची युती तोडून एकमेकांविरोधात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. \n\nदेवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे\n\nनिवडणुकीत सर्वाधिक जागा मिळाल्यावर भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सभागृहातून बाहेर जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे बहुमताचा आकडा खाली आला आणि भाजपचं अल्पमतातलं सरकार सत्तेवर आलं. \n\nत्यानंतर शिवसेनेनं सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आणि अखेर देवेंद्र फडणवीस यांचं युतीमधलं पहिलं सरकार अस्तित्वात आलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"...ांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यावेळी संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण होतं खरंतर यावेळी चीन, जपान आणि इटली यांसारख्या देशांनी काही भागांमध्ये लॉकडाऊन सुरू केलं होतं. भारतात पहिला कोरोना रुग्ण 30 जानेवारी रोजी आढळला होता. \n\nभारताची अंडरग्राऊंड इकॉनॉमी कमी करण्याची आवश्यकता\n\nसंपूर्ण देशभर कठोर लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं दुबळ्या आणि कमजोर स्तरातल्या लोकांचं अधिक नुकसान झाल्याचं प्रा. स्टीव्ह हँकी यांना वाटतं. ते म्हणतात, \"मोदी यांनी योजलेल्या कठोर उपायांनी देशातल्या मोठ्या लोकसंख्येमधला जो सर्वाध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाची भारताची क्षमता खूप कमी आहे.\"\n\nसंकटसमयी सरकारची प्रतिक्रिया\n\nजगभरातल्या वेगवेगळ्या देशांच्या सरकारांवर कोरोनाचं जागतिक आरोग्य संकट रोखण्यासाठी उशिराने कार्यवाही करण्यात आली, असे आरोप होत आहेत. \n\nयावर प्रा. हँकी म्हणतात, \"कोरोना विषाणूची जागतिक साथ आल्यानंतर संपूर्ण जग दुसऱ्या महायुद्धानंतरच्या सर्वात भयंकर संकटाचा सामना करत आहे. संकट मोठं असो किंवा छोटं सरकारने त्याचा मुकाबला करण्याचा प्रयत्न करावा, हीच या संकटकाळाची मागणी असते.\"\n\n\"सरकारच्या धोरणांमुळे किंवा सरकारने उचललेल्या पावलांमुळे संकट निर्माण झालं आहे का किंवा संकटाच्या काळात झालेलं नुकसान रोखण्यात किंवा संकट टाळण्यात सरकार अपयशी ठरलं आहे का, याने काहीच फरक पडत नाही.\"\n\nते म्हणतात, \"दोन्ही बाबतीत प्रतिक्रिया सारखीच असते. सरकारचा स्कोप आणि स्केल वाढवण्याची गरज असते. याचे अनेक प्रकार असू शकतात. मात्र, या सर्वांचा परिणाम समाज आणि अर्थव्यवस्थेवर सरकारच्या ताकदीच्या अधिक वापराच्या स्वरुपात दिसतो. सत्तेवरची ही पकड संकट गेल्यानंतरही दिर्घकाळ टिकून असते.\"\n\nप्रा. स्टीव्ह हँकी यांच्या मते पहिल्या युद्धानंतर आलेल्या प्रत्येक संकटात आपल्या आयुष्यात राजकीयीकरण मोठ्या प्रमाणावर वाढलं. यात कुठल्याही प्रकारच्या प्रश्नाला राजकीय प्रश्नात रुपांतरीत करण्याकडे कल असतो. सर्वच मुद्दे राजकीय मुद्दे मानले जाऊ लागतात. सर्व मूल्ये राजकीय मूल्ये आणि सर्व निर्णय राजकीय निर्णय मानले जातात. \n\nनोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ फ्रेडरिक हायेक यांनी नव्या वैश्विक अर्थव्यवस्थेसोबत येणाऱ्या दीर्घकालीन समस्यांकडे इशारा केला आहे, असं प्रा. हँकी म्हणतात. हायेक यांच्या मते अचानक उद्भवणाऱ्या परिस्थितीतींनी कायमच व्यक्तिस्वातंत्र्य निश्चित करणाऱ्या उपायांना कमकुवत केलं आहे. \n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचं अपयश\n\nअमेरिकेत मृतांची संख्या 50 हजारांवर गेली आहे\n\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविषयीही बोललं जातं की अमेरिकेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी त्यांनी फेब्रुवारी महिन्यापासूनच उपाय योजना करायला सुरुवात करायला हवी होती. यावर स्टीव्ह हँकी म्हणाले, \"कुठल्याही संकटात वेळ तुमचा शत्रू असतो. अधिक परिणामकारक निष्कर्ष यावे यासाठी वेगाने, बोल्ड आणि स्पष्ट निर्णय घेण्याची गरज असते.\"\n\n\"राष्ट्राध्यक्ष ट्रंप हे करण्यात अपयशी ठरले. मात्र असे ते एकमेव राजकीय नेते नाहीत. अनेक देशांच्या सरकारांनी तर..."} {"inputs":"...ांचं म्हणणं आहे. त्यांची कहाणीही चौबी यांच्यासारखीच होती. \n\nज्योती\n\nज्योती सांगतात, \"आमचं आयुष्य अजूनही तसंच आहे. सर्व प्रकारची कामं आमच्याकडून करवून घेतली जात आहेत. पण तीन महिन्यांपासून पगार दिलेला नाही. पैसे मागितले की धमकावतात. म्हणतात काम करायचं असेल तर करा नाही तर निघा. गेलात तर पुन्हा कामावर घेणार नाही आणि नोकरीही पक्की होणार नाही. घरी धान्य नाही आणि पैसेही मिळत नाहीय. आम्ही काय करायचं?\"\n\nज्योती यांना प्रयागराजमधल्या मेला ग्राऊंडवर 12 महिन्यांसाठी काम देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. पण प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी एकाचवेळी स्वच्छता केल्याचा विक्रम.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचवेळी स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी 21 लाख रुपयांचा एक विशेष निधी देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्याच मोहिमेतल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांची काय परिस्थिती आहे हे चौबी आणि ज्योती यांच्या उदाहरणांवरून लक्षात येतं. या दोघींनाही पगार का मिळालेला नाही, याविषयी प्रयागराज मेला ग्राऊंडच्या अधिकाऱ्यांशी आमचं बोलणं होऊ शकलं नाही. \n\nपंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थी मीना देवी \n\nमीना देवी आग्र्यातल्या पोईया गावात राहतात. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वांत पहिलं घर त्यांनाच मिळालं. मीना एका सरकारी शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करायच्या. शिवाय थंडीच्या दिवसांमध्ये बटाटाच्या शेतात मुलांसोबत मजुरीही करायच्या. \n\nमीना देवी\n\nमात्र लॉकडाऊनमुळे शाळा बंद आहेत आणि हा बटाट्याचा हंगामही नाही. त्यामुळे शेतातही काम नाही. शाळेतल्या कामाचे पैसेही चार महिन्यांपासून थकले आहेत. \n\nबीबीसीने फोनवरून मीना देवी यांच्याशी बातचीत केली. त्या म्हणाल्या, \"लॉकडाऊनमध्ये घरखर्च चालवण्यासाठी कुठलंच काम मिळत नाहीय. गेल्या 10-15 दिवसात मनरेगाचं काम सुरू झालं आहे. पण त्याचे पैसे अजून मिळालेले नाही.\"\n\nमनरेगाच्या कामासाठी मीना देवी सकाळी 7 वाजताच घराबाहेर पडतात. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मिळालेल्या घरात त्यांचं वीज बिल एकदा 35 हजार रुपयांचं आलं होतं. \n\nगेल्या वर्षी एप्रिलमध्ये बीबीसीने मीना देवी यांची बातमी दाखवल्यावर त्यांना वीज मिळाली. मात्र, त्यानंतर आलेलं 35 हजार रुपयांचं वीज बिल त्या अजूनही फेडत आहेत. \n\nया वीजबिलाविषयी त्या सांगतात, \"सरकारी कर्मचारी आले होते. ते म्हणाले याचं आता काहीही होऊ शकत नाही. तुम्ही हफ्ते बांधून घ्या. त्यामुळे आता दर महिन्याला 2100 रुपये तिथे भरतो. मदत म्हणून अधिकाऱ्यांनी त्या 35 हजार रुपयांवरचं व्याज माफ केलं आहे.\"\n\nमीना देवी यांनी दोन हफ्ते भरले होते. मात्र त्यानंतर लॉकडाऊन सुरू झालं. त्यामुळे त्या हफ्ता भरू शकलेल्या नाहीत. लॉकडाऊनमध्ये घर कसं चालवता? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, \"लॉकडाऊनच्या आधी गव्हाची कापणी केली होती. तेव्हाच त्याचे थोडे पैसे आणि गहू मिळाला होता. त्यातच भागवतोय.\"\n\nमीना यांचं जनधन खातं आहे. त्यात एकदा 500 रुपये आले होते. पण 5 जणांच्या कुटुंबासाठी 500 रुपये किती दिवस पुरणार?\n\nपीएम आवास योजनेअंतर्गत 2 कोटी घरं बांधल्याचा केंद्र सरकारचा..."} {"inputs":"...ांचं विकासाला प्राधान्य - आराधना श्रीवास्तव\n\n\"मराठा आरक्षणाविषयीचा रोष सांगली महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येईल असं वाटत होतं, पण तसं काहीच झालं नाही. मराठा आरक्षणाचा विषय जनतेनं निवडणुकीपुरता बाजूला ठेवला असावा आणि विकासाला प्राधान्य दिलं असावं, असं दिसतं,\"अशी प्रतिक्रिया दैनिक पुढारीच्या पत्रकार आराधना श्रीवास्तव यांनी दिली. \n\n\"नागरी सुविधा मिळत नसतील तर आपण यांना निवडून कशासाठी दिलं, असा विचार लोकांच्या मनात येतो. सांगली महापालिकेत नेमकं हेच घडलं. शहराचा विकास व्हावा या हा मुद्द्यावर जनतेनं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाव बदनाम झालं,\" असं लोकसत्ताचे जळगाव प्रतिनिधी युवराज परदेशी यांनी सांगितलं. \n\n\"गेल्या 2 वर्षांत तर जळगावचा विकास अक्षरश: खुंटला आहे. महापालिकेच्या धोरणांमुळे व्यापारी वर्गही जैन यांच्यापासून दुरावला आणि या सर्वांचा परिणाम त्यांची सत्ता जाण्यात झाला,\" असं ते म्हणाले. \n\n मराठा आरक्षणाच्या मुद्दा या निवडणुकीत आलाच नाही, असं ते म्हणाले. \n\n\"एकनाथ खडसे यांची स्वबळावर लढण्याची भूमिका होती. जैन यांच्याशी भाजपनं युती केल्यास आपण पक्षाविरोधात प्रचार करू असं त्यांनी म्हटलं होतं. असं असलं तरी निवडणूक गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखालीच लढवली गेली आणि भाजपच्या विजयानं महाजन यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं,\" खडसे यांच्या नाराजीचा भाजपला फटका बसला का, यावर परदेशी सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ांच्या आईवडिलांनी सोनंनाणं विकलेलं असतं. यांपैकी कोणालाच निर्धन अवस्थेत परतायचं नसतं आणि हे कधी कबूल करायचं नसतं की आयुष्यातली ती सुवर्णसंधी, मग ती चूक असो वा बरोबर, आपण अशी वाया घालवली.\n\nएकदा का वरखर्चासाठी मिळालेला निधी संपला की, फक्त राहत्या घरातच आपल्याला आसरा मिळू शकतो, हे वास्तव माहित असूनही इव्हान्स घरी त्याच्या कुटुंबात परत जाण्यास तयार नाही. \n\nनायजेरियातले आरोग्य सेवा कर्मचारी\n\n\"तरीही मला नायजेरियात नाही राहायचं,\" इव्हान्स मला म्हणतो. \"मी पुढच्यावेळी कायदेशीररीत्या युरोपात जाण्याचा प्रय... उर्वरित लेख लिहा:","targets":"विचार कर, तू जिवंत आहेस, हे ऐकून तिला किती आनंद होईल.\"\n\nखरंच, होईल तिला आनंद? दोन वर्षांपूर्वी लिबियातील स्थलांतरितांच्या प्रतिबंध केंद्रात मी गाम्बियाच्या एका स्थलांतरीत इसमाला भेटलो होतो. त्याने मला असाच निरोप त्याच्या कुटुंबीयांना द्यायला सांगितला होता... की तो परतलाय आणि जिवंत आहे.\n\nमी जेव्हा त्यांना फोन केला, तेव्हा मला अक्षरशः आनंदाश्रू अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात त्यांच्या कडे एकच प्रश्न होता \"हे काय, म्हणजे तो युरोपपर्यंतही पोहोचला नाही का?\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ांच्या वेदनांची जाणीव होते. लोकांना सरकार आणि पर्यायाने व्यवस्थेवरच भरवसा नाही. \n\nआधीच्या सरकारने या माणसांना गमावलेल्या व्यक्तींप्रती दु:ख व्यक्त करायलाही वेळ दिला नाही. \n\nसरकारचे प्रवक्ते आणि आरोग्यमंत्री डॉक्टर रजीता सेनरत्नेंचं शब्द इथल्या लोकांसाठी आश्वासक आहेत. \n\nसरकार कोणताही गुप्त कँप चालवत नाही. सगळ्यांची सुटका करण्यात आलेली आहे. कुटुंबीयांना त्यांची माणसं जिवंत आहे असं अजूनही वाटतं. युद्धकाळात ताब्यात घेण्यात आलेली जमीन परत देण्यात येत आहे. पण या प्रक्रियेला वेळ लागेल. \n\nजाफन्यातला सुन... उर्वरित लेख लिहा:","targets":"टर रजीता सेनरत्ने\n\nउत्तर प्रोव्हिन्सचे गव्हर्नर रेजिनाल्ड कुरे म्हणतात, 'काऊन्सिल सरकारने उपलब्ध अधिकारांचा उपयोग करून घ्यायला हवा.'\n\nसरकार आश्वासनांची पूर्तता केव्हा करणार?\n\nजाफना विश्वविद्यालयातले वरिष्ठ प्राध्यापक के. गुरुपरन कायदा विभागाचेही प्रमुख आहेत. त्यांनी सांगितलं, \"जिवंत राहण्याचा काही उपयोग आहे का याचं उत्तर इथली माणसं शोधत आहेत.\" \n\nराजकीय आणि सामाजिकदृष्ट्या आपली दिशा भरकटली आहे असं लोकांना वाटतं. देशात पुन्हा तामीळ फुटीरतावादी गट सक्रिय होईल असं सरकारला वाटत नाही. दुसरीकडे दिलेल्या आश्वासनांची पूर्तता सरकार कधी करेल असा जाफनावासीयांचा सवाल आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ांच्यावर केली.\n\nयाप्रकरणी बीबीसी प्रतिनिधी शुमायला जाफरी यांनी पाकिस्तान सरकारमधील मंत्री फवाद चौधरी यांच्याशी बातचीत केली. \n\nते म्हणाले, \"तुम्ही पूर्ण भाषण ऐकलात तर त्यात पुलवामा हल्ल्यानंतर घडलेल्या घटनाक्रमाबाबत सांगण्यात आलं आहे. भारतीय माध्यमांतील एका गटाने आपल्या फायद्यासाठी अयाज सादीक यांच्या भाषणातील एक तुकडा उचलून व्हायरल केला. \n\nफवाद चौधरी\n\n\"हा भारताच्या धूर्त आणि अप्रामाणिक पत्रकारितेचा उत्तम उदाहरण आहे. आम्ही दहशतवादाच्या विरुद्ध आहोत. कोणत्याही स्वरूपात दहशतवादाचा आम्ही निषेध करतो,\"... उर्वरित लेख लिहा:","targets":"बोलावली पण स्वतःच बैठकीला आले नाहीत. आपण राष्ट्रीय हितासाठी अभिनंदन यांना सोडण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यावेळी शाह मेहमूद कुरेशी म्हणाले होते. पाकिस्तानच्या नेतृत्वाने हा निर्णय घेतल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.\"\n\nसादिक यांच्या मते, \"इम्रान खान यांनी कुणाच्या दबावाखाली निर्णय घेतला, त्यांचा काय नाईलाज होता, याबाबत काहीच सांगितलं नाही. आम्ही अभिनंदनला परत पाठवण्याबाबत सहमत नव्हतो. याची कोणतीच घाई नव्हती. थोडी प्रतीक्षा करता आली असती. भलेही नेतृत्वाने राष्ट्रीय हिताचा उल्लेख करून हा निर्णय घेतला असेल. पण यामध्ये त्यांचा कमकुवतपणा दिसून आला.\"\n\nपाकिस्तानात इम्रान खान सरकारविरुद्ध विरोधी पक्षांचा हल्लाबोल दिवसेंदिवस वाढत चालला आहे. विरोधक सातत्याने सरकारला कोंडीत पकडण्याचा निर्णय घेत आहेत. \n\nपाकिस्तानात कट्टर विरोधत असलेले PPP आणि PML(N) हे दोन पक्ष इमरान खान सरकारविरोधात एकत्र आले आहेत.\n\nपाकिस्तान सरकार 2021 पर्यंत पडेल, असा दावा PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी केल्याबाबतची बातमी द न्यूजने दिली. \n\nपुलवामा आणि बालाकोट प्रकरणात काय घडलं?\n\nपुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 CRPF जवान मारले गेले होते. पाकिस्तानात सक्रीय असलेली कट्टरवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा या हल्ल्यात हात असल्याचा भारताचा आरोप आहे. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. या हल्ल्याच्या उत्तरादाखल पाकिस्ताननेसुद्धा 27 फेब्रुवारी रोजी भारतावर हवाई हल्ला केला होता. \n\nभारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन मिग 21 घेऊन निघाले होते. पण पाकिस्तानी वायुदलाच्या हल्ल्यात त्यांचं विमान पडलं. \n\nतिथं पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन यांना आपल्या ताब्यात घेतलं. विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांचा एक व्हीडिओ पाकिस्तान लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये अभिनंदन जखमी असल्याचं दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर रक्त पसरलेलं होतं.\n\nया व्हीडिओनंतर भारतात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याची घोषणा संसदेत केली होती. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...ांडतोय. आपले मुद्दे पूर्ण करण्यासाठी त्याला हवा तितका वेळ देण्यात यावा.\" भगवती यांचे हे शब्द ऐकून साळवे यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. \n\nत्यादिवशी संध्याकाळी चार वाजेपर्यंत साळवेंनी युक्तिवाद केला. साळवे सांगतात, \"जेव्हा मी माझा युक्तिवाद संपवला तेव्हा पहिली शाबासकी अॅटर्नी जनरल एल.एन. सिन्हा यांच्याकडून मिळाली. \n\nज्यांना मी आदर्श मानत होतो, ते उभे राहून म्हणाले, \"मी गर्ग यांच्या युक्तिवादाला 15 मिनिटात उत्तर देऊ शकतो. मी या तरुणाचं बोलणं व्यवस्थित ऐकलं आहे. \n\nमी माझे मित्र पराशरन (तत्कालीन सॉलिस... उर्वरित लेख लिहा:","targets":"्टाने त्यांची नियुक्ती अॅमिकस क्युरी म्हणून केली होती. ही व्यक्ती जनहिताच्या प्रकरणी कोर्टाची मदत करते. मात्र काही दंगलग्रस्तांनी साळवेंवर पक्षपाताचा आरोप लावला. साळवे काही पोलिसांना वाचवत आहे असा आरोप ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी साळवेंवर केला होता. सुप्रिम कोर्टाने या आरोपांचं खंडन केलं होतं.\n\n8. पियानो वाजवण्याचा छंद\n\n1999 साली रालोआ सरकारच्या कार्यकाळात त्यांची भारताचे सॉलिसिटर जनरलपदी नियुक्ती झाली. तेव्हा ते 43 वर्षांचे होते. 2002 पर्यंत ते या पदावरती होते. \n\nआपल्या या पदावरील कारकिर्दीबद्दल सांगताना ते म्हणाले होते, 'माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, माझे मित्र, अरुण जेटली, मुरली मनोहर जोशी, अनंत कुमार, सुरेश प्रभू आणि इतर नेत्यांकडून मिळालेल्या स्नेहभावाला आणि पाठिंब्याला मी नेहमीच लक्षात ठेवेन. '\n\nत्यांना कायदेविषयक पुस्तकं वाचायला आवडतं. दुसऱ्या महायुद्धातील चर्चिलच्या कारकिर्दीवरचे लेखही त्यांना आवडतात. सानिया आणि साक्षी या आपल्या मुलींशी गप्पा मारणं, पियानो वाजवणं त्यांना फार आवडतं. क्युबाचा जॅझ पियानिस्ट गोंजालो रुबालकाबाचे ते जबरदस्त फॅन आहेत. खासगी संपत्तीबद्दल ते सांगतात, 'स्वतःच्या यशाबद्दल कधीही शरम वाटता कामा नये, मी हे सगळं कष्टानं कमावलं आहे. कोणाच्या थडग्यावर उभं राहून मी आजवरची वाटचाल केलेली नाही.'\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांतसिंह प्रकरणात विरोधकांनी केलेले आरोप आणि सीबीआयच्या तपासातून समोर आलेल्या गोष्टींमध्ये बरीच तफावत आढळल्याचं दिसून आलं. \n\nपण यावेळी सीबीआयची एन्ट्री राजकीय नेत्यांसाठी डोकेदुखी ठरू शकते, असं मत राजकीय विश्लेषक रवींद्र आंबेकर यांनी व्यक्त केलं. \n\nते सांगतात, \"कोर्टाने आखून दिलेला चौकशीचा स्कोप अनिल देशमुख यांच्या भूमिकेबद्दल आहे, परमबीर यांच्याबद्दल नाही. त्यामुळे आणखी काही राजकीय नेते, मंत्री या चौकशीच्या फेऱ्यात येण्याची शक्यता नक्कीच आहे.\"\n\n\"सीबीआयला कसंही करून आघाडी सरकारमधील पॉवरफुल मंत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही दावाही करण्यात आला आहे. तेव्हा सीबीआय हा डेटा ताब्यात घेऊन त्या दिशेनेही तपास करेल. \n\n\"पण कोर्टात वॉट्स अप चॅट हा दुय्यम पुरावा समजला जातो. ठोस पुरावा असल्यास त्यासोबत वॉट्स ॲप चॅट पुरावा म्हणून दाखवता येऊ शकतो. मोबाईल जप्त केला तरी चॅट संबंधित व्यक्तीनेच केले आहे हे सुद्धा सिद्ध करावे लागते,\" असंही असीम सरोदे सांगतात.\n\nसरकारची प्रतिमा धोक्यात? \n\nमहाविकास आघाडी सरकारमधील महिन्याभरातला हा दुसरा राजीनामा आहे. दोन मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. \n\nकोरोना आरोग्य संकट, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण, सचिन वाझे अटक प्रकरण आणि परमबीर सिंह यांनी केलेले गंभीर आरोप या सगळ्या प्रकरणांमध्ये विरोधकांनी सरकारला धारेवर धरण्याची एकही संधी सोडलेली नाही. \n\nयामुळे सरकारच्या प्रतिमेलाही धक्का पोहचतो. जनतेत सरकारविरोधी प्रतिमा उभी राहू शकते का?\n\nज्येष्ठ पत्रकार विजय चोरमोरे सांगतात, \"सरकारला याचा फटका बसू शकतो. विरोधकांकडे आणखीही काही प्रकरणं असू शकतात. त्यामुळे येत्या काळात इतर मंत्र्यांची नावंही समोर आल्यास सरकारची बदनामी होऊ शकते.\n\n\"यामुळे लोकांच्या मनात सरकार भ्रष्टाचारी आहे. सरकारची प्रतिमा मलीन आहे असं चित्र उभं राहू शकतं. उद्या राष्ट्रपती राजवट लागू केली तर विरोधकांना याचा फायदा होऊ शकेल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांना अटक केली, ज्यात मोठ्या संख्येनं महिला होत्या. जर महिलांच्या जमावाने कोर्टातच अक्कूची हत्या केली तर त्यांच्यावर कुठलीही केस होणार नाही, असा कट काही पुरुषांनी रचल्याचे आरोप करण्यात आले.\n\nया परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या उषा नारायणे यांच्यावरही अक्कू विरोधातील आंदोलनात आणि त्याच्यावरील हल्ल्यात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्यांनाही अटक झाली होती आणि नंतर जामिनावर सुटका, मात्र खटला सर्वांवर चालला. \n\nकोर्टाबाहेर जामिनावर सुटलेल्या महिला\n\nमात्र नोव्हेंबर 2014 मध्ये कोर्टाने 21 जणांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"सात उघड झालं होतं, असंही सत्यनाथन म्हणाले. मात्र कोर्टाने पुराव्यांअभावी त्यांची सुटका केली होती.\n\n'न्यायपालिकेवर विश्वास ठेवावा'\n\nघटनेच्या दुसऱ्या दिवशी देशभरातल्या तमाम वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ही बातमी होती. शहरातील विविध स्तरांतील लोकांनी या कृतीचं स्वागत केलं होतं, काहींना धक्का बसला होता तर काहींनी निषेधही केला होता.\n\nआजही हैदराबाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्यांना हेच वाटतं की कुणीही कायदा हातात घेऊ नये आणि न्यायप्रक्रियेवर विश्वास ठेवावा. \n\n\"न्यायव्यवस्था आणि पोलीस यंत्रणा या दोन भिन्न यंत्रणा आहेत. पोलिसांनी तपास करायचा, पुरावे जमा करून ते न्यायालयासमोर सादर करायचे आणि न्यायालयानं शिक्षा द्यायची, अशी व्यवस्था घटनेनं करून दिली असताना कायदा हातात घेणं अयोग्य आहे,\" असं मत अॅड. स्मिता सरोदे-सिंगलकर यांनी व्यक्त केलं. \n\n\"न्यायालयाशिवाय कुणालाही शिक्षा देण्याचा अधिकार नाही. गुन्हेगार संपवून गुन्हे संपणार नाही, तर गुन्हेगारी प्रवृत्ती कशी संपविली जाईल, याकडे लक्ष देण्याचं आवश्यक आहे,\" असंही त्या पुढे म्हणाल्या.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांना का कोंडल जात आहे?\n\nया कॅम्प्सद्वारे लोकांची ओळखच बदलण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं वर्ल्ड उईघूर काँग्रेसचे सल्लागार आणि प्रथितयश मानवी हक्क वकील बेन इमरसन क्यूसी यांनी म्हटलंय. \n\n\"एका वंशाच्या संपूर्ण समाजाचं 'मोठ्या प्रमाणात ब्रेनवॉश करण्यासाठीची यंत्रणा' याशिवाय याला काही म्हणता येणार नाही. \n\n\"पृथ्वीतलावरून शिनजियांगच्या मुस्लिम उईघूरांचं विशिष्ट सांस्कृतिक अस्तित्त्वच पुसून टाकण्यासाठी आखण्यात आलेली ही योजना आहे\"\n\nचीनमधले छुपे कॅम्प्स\n\nइथल्या बंधकांना त्यांच्या 'वैचारिक परिवर्तनासाठी, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्य परिस्थितीकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत पश्चिमेतले काही लोक शिनजियांगवरून चीनवर टीका आणि चिखलफेक करत आहेत. चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा प्रयत्न आहे. शिनजियांगमध्ये चीन करत असलेल्या दहशतविरोधी प्रयत्नांत अडथळा आणण्याचा आणि चीनची सातत्याने होत असलेली प्रगती उलथवण्याचा हा प्रयत्न आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांना नाकारून नोटा हा पर्याय निवडलेला होता. \n\nरईस शेख\n\n5.दौंड\n\nपुणे जिल्ह्यातील दौंड मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष होतं. इथं भाजपचे राहुल कुल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश थोरात यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. \n\nकुल यांना एकूण 1 लाख 3 हजार 664 तर थोरात यांना 1 लाख 2 918 मतं मिळाली. अखेर कुल यांनी 746 मतांनी विजय मिळवला पण इथं 917 मतदार असेही होते ज्यांना दोन्ही उमेदवार नको होते. \n\nराहुल कुल\n\nदोन ठिकाणी नोटा दुसऱ्या क्रमांकावर\n\nराज्यात अनपेक्षित निकाल लागला. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती झाल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"िवसैनिकांनीच मतदान केलं तर भाजपची सगळी मतं नोटा या पर्यायाला गेली असण्याची शक्यता आहे,\" तुगांवकर सांगतात. \n\nविश्वजित कदम\n\nसांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव मतदारसंघातही असंच काहीसं चित्र पाहायला मिळालं. इथं काँग्रेसकडून विश्वजीत कदम तर शिवसेनेकडून संजय विभुते रिंगणात होते. \n\nइथं कदम यांनी नोटाला 1 लाख 50 हजार 866 मतांनी पराभूत केलं. कदम यांना 1 लाख 71 हजार 497 तर विभुते यांना 8 हजार 976 मतं मिळाली. पलूस-कडेगावमध्ये नोटाला मिळालेली मतं आहेत 20 हजार 631.\n\nप्रमुख नेत्यांविरुद्ध नोटाचा वापर\n\nराज्यातील प्रमुख नेत्यांविरुद्धही काही प्रमाणात नोटा पर्यायाचा वापर झाल्याचं आकडेवारीत समोर आलं आहे. \n\nभाजपच्या देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर दक्षिण-मध्य मतदारसंघात 3064, चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुडमध्ये 4028 तर शिवसेनेच्या आदित्य ठाकरेंच्या वरळीत तब्बल 6035, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या बारामतीत 1579, तर कांग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर मतदारसंघात 1692 मतदारांनी नोटा या पर्यायाचा वापर केला आहे. \n\nनोटाचा पर्याय का स्वीकारला जातो?\n\nराजकीय विश्लेषक प्रकाश पवार सांगतात, \"सर्वच उमेदवार लोकांच्या पसंतीचे असतात, असं नाही. कधी कधी पक्ष पसंत असला तरी उमेदवार पसंतीचा नसतो त्यामुळे इतरांना मत देण्यापेक्षा नोटा पर्याय निवडला जातो. याचा अर्थ उभा असलेला कोणताही उमेदवार त्यांना नको आहे. या माध्यमातून आपला असंतोष ते व्यक्त करत आहेत. पण भारतीय लोकशाहीमध्ये आपल्याला उपलब्ध असलेल्या उमेदवारांची निवड करायची असते हे मतदारांनी लक्षात घेतलं पाहिजे. \n\n\"त्यामुळे असंतोष व्यक्त करण्यासाठी नोटा पर्याय दाबणं इतकं प्रभावी ठरत नाही. निवडणुकीत उपलब्ध नसलेल्या उमेदवारांना आपण मत देऊ शकत नाही. त्यामुळे निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांपैकी योग्यता असलेल्या बाबी तपासून त्या उमेदवाराला मत दिलं पाहिजे,\" असं पवार सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांना पडद्याच्या एका बाजूनं दर्शन घेण्याची सोय आहे. दर्ग्यात दर्शनाच्या परंपरा आहेत, त्या काही अशाच सुरू झाल्या नाहीत. त्यामागे काही कारणंही आहेत. ज्याला चुकीचं ठरवलं जाऊ नये\" \n\nइतिहासकार राणा सफवीसुद्धा याचं समर्थन करतात. निजामुद्दीन औलिया दर्ग्यात महिलांना कधीच प्रवेश नव्हता. आता हे चूक आहे की बरोबर यावर त्या काही मत व्यक्त करत नाहीत. पण आता सगळं प्रकरण कोर्टातच आहे, तर मग तिथंच फैसला होऊ दे असं त्यांचं म्हणणं आहे.\n\nपण शिवांगी, दीबा आणि अनुकृती यांनी महिलांना दर्ग्यात प्रवेशबंदी करणं म्हणजे त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं वाटत होतं. लोकं धमक्या देतील, आमचं करिअर धोक्यात येईल असंही वाटलं. पण नंतर विचार केला की आम्ही काही चुकीचं तर करत नाही, मग कशाला भ्यायचं?\"\n\nकमलेश यांच्या मते \"कुठल्याही धार्मिक जागी लिंगभेद करणं संविधानाच्या विरोधात आहे. त्यामुळे महिलांना रोखणं चुकीचं आहे. निजामुद्दीन दर्गा एक सार्वजनिक स्थळ आहे. जिथं कुणीही आपल्या मर्जीनुसार जाऊ शकतं. तिथं महिलांना रोखणं चुकीचं आहे.\" \n\nअर्थात आम्ही दर्गा परिसरात फुलांची खरेदी करत असणाऱ्या रौशन जहाँ नावाच्या तरुणीला विचारलं की मजारवर महिलांना प्रवेशबंदी आहे, हे विचित्र वाटत नाही का?\n\nत्यावर रोशन म्हणते \"यात विचित्र वाटण्यासारखं काही नाही. ती मजार आहे. म्हणजे कबरस्थान. तुम्ही कुठल्या महिलेला कबरस्थानात जाताना पाहिलंय का? मग इथं महिला कशाला जातील?\"\n\nदर्गा परिसरात भेटलेली सिमरन सांगते की माझ्यासाठी प्रवेशबंदी हा मुद्दाच नाही. ती म्हणते \"मैं यहां फ़ातिहा पढ़ने आई हूं, क़ानून पढ़ने नहीं.\"\n\nअर्थात शिवांगी, दिबा आणि अनुकृतीच्या याचिकेवर हायकोर्टान दिल्ली सरकारसकट सगळ्या प्रतिवादींना उत्तर देण्याचे आदेश दिलेत. आणि या प्रकरणावरची पुढची सुनावणी 11 एप्रिल 2019 ला होणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ांनी \"आम्ही पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांवर कुठलेही निर्बंध घालणार नाही आहोत,\" असं सांगितलं आणि सगळ्या वाहन उत्पादकांचा जीव भांड्यात पडला.\n\nमात्र तोवर त्यांच्याही लक्षात आलंच होतं की आता भविष्य इलेक्ट्रिकचंच आहे. सरकारने गेल्या वर्षी आपली फेम योजना वाढवली आणि त्यासाठी पूर्वीपेक्षा दहापट म्हणजेच साधारण 10 हजार कोटी रुपयांची तरतूद केली. हा निधी 2019-2022 या काळात सुमारे 10 लाख दुचाकी, पाच लाख तीनचाकी, 55 हजार इलेक्ट्रिक कार आणि सात हजार बसेससाठी अनुदान देण्यासाठी वापरला जाईल.\n\n\"सरकारच्या या फेम-2 योजन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाड्या अजूनही पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांपेक्षा महाग आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे क्षमतेची शंका आणि तिसरी म्हणजे चार्जिंगची सोय. मध्येच बॅटरी डिस्चार्ज होऊन गाडी बंद पडली तर, ही शंका अनेकांच्या मनात आजही आहे.\"\n\nमात्र येत्या काही काळात इलेक्ट्रिक आणि बॅटरी तंत्रज्ञान अद्ययावत होईल तसंच चार्जिंगसाठीचं नेटवर्क वाढेल, तेव्हा या शंका दूर होतील, असं मेनन सांगतात. \"अधिकाधिक गाड्या रस्त्यांवर दिसू लागल्या की मग मागणी वाढेल. त्यातून जर गाड्यांचं, बॅटरीचं उत्पादनही भारतात होऊ लागलं तर किमती आणखी खाली येतील,\" असंही ते बीबीसीशी बोलताना सांगतात.\n\nभारताची गाडी, चीनचं चार्जर?\n\nया इलेक्ट्रिक गाड्यांचा कुठे ना कुठे संबंध चीनशी येतोच. आपल्याकडे चिनी कंपन्यांबद्दल, त्यांच्या उत्पादनांबद्दल लोकांच्या मनात जरा शंकाच असते. इलेक्ट्रिक गाड्यांचंही काही प्रमाणात तसंच झालं.\n\nसाधारण दहा वर्षांपूर्वीच इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात आल्या होत्या खऱ्या, पण त्या ना दणकट होत्या ना त्यांची रेंज होती. त्यामुळे इलेक्ट्रिक बाईक्सचा काळ अजूनही उगवतोच आहे.\n\nGWM या चिनी कंपनीने भारतात आपले दोन ब्रँड्स आणण्याची घोषणा केली. यापैकी एक इलेक्ट्रिक कार ब्रँड असेल तर दुसरा SUV ब्रँड हवल.\n\nपण 2019 मध्ये चिनी कंपन्यांसाठी जरा सुगीचे दिवस आले, जेव्हा MG मोटर्सने भारतात दमदार आगमन केलं. त्यांची हेक्टर ही SUV चांगल्या तंत्रज्ञान आणि आकर्षक किमतीमुळे लोकांना आवडलेली दिसतेय. त्यामुळे आता इतर चिनी कार उत्पादकही भारतात येऊ पाहत आहेत.\n\nऑटो एक्सपोमध्ये ग्रेट वॉल मोटर्सने भारतात हवल SUV आणि GMW EV हे आपले दोन ब्रँड्स आणण्याची घोषणा केली. त्यांनी तब्बल एक अब्ज डॉलर्सची गुंतवणूकही करणार असल्याचं जाहीर केलं असून, तळेगावचा जनरल मोटर्सचा कारखाना ते या वर्षाअखेरीस ताब्यात घेणार आहेत.\n\nत्याशिवाय ऑटो एक्सपोमध्ये हायमा ही आणखी एक मोठी चिनी कंपनी दिसली. बर्ड इलेक्ट्रिक ही भारतीय कंपनी हायमाची छोटी इलेक्ट्रिक कार बाजारात आणू पाहत आहे. एका चार्जवर 200 किमी धावणारी ही गाडी सुमारे 10 लाख रुपयांपर्यंत आणण्याचा बर्ड इलेक्ट्रिकचा मानस आहे.\n\nत्याशिवाय देशभरात अनेक मोठ्या शहरांमध्ये BYD या चिनी कंपनीच्या इलेक्ट्रिक बसेस पाहायला मिळतात. ही कंपनीसुद्धा चेन्नईजवळ ओलेक्ट्रा ग्रीनटेक या कंपनीसोबत आपल्या बसेस भारतात असेंबल करतेय.\n\nभारतीय स्मार्टफोन बाजारावर जसा कब्जा चीनने केला आहे, तशी काहीशी वेळ..."} {"inputs":"...ांनी त्यांना हेरलं. पुढे शरद पवार यांनी त्यांना बळ दिलं.\n\n\"अनेक राजकीय खलबतांनंतर पद्मसिंह पाटील यांना तिकीट मिळालं. त्यानंतर सुरू झालेली डॉक्टरांची राजकीय घोडदौड 2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंतच होती. यादरम्यान त्यांना पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे व्यक्ती म्हणून ओळखलं जाऊ लागलं,\" असं नानासाहेब सांगतात. \n\nवादग्रस्त व्यक्तिमत्व\n\nपद्मसिंह पाटील नेहमीच एक आक्रमक नेते राहिले आहेत. त्यांचे अनेक किस्से उस्मानाबाद तसंच राज्यभरात लोकप्रिय आहेत. पद्मसिंह पाटील आणि त्यांचा पांढरा घोडा यांची चर्चा ने... उर्वरित लेख लिहा:","targets":"बळ तुम्ही आहात. आपण 20 वर्षांपासून संघर्ष करत होतो, करत राहू,\" असं राणा जगजितसिंह म्हणाले.\n\nभाजप-सेनेतच प्रवेश का?\n\nपत्रकार विजय चोरमारे सांगतात, \"पद्मसिंह पाटील समाजवादी काँग्रेस होती तेव्हापासून ते पवारांच्या सोबत होते. सुरूवातीपासूनच ते शरद पवार यांचे कार्यकर्ते आणि समर्थक राहिले आहेत. त्यांच्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्रीसुद्धा राहिले होते. पवारांनी त्यांच्यासारखे अनेक लोक तयार ठेवले होते.\"\n\nचोरमारे पुढे सांगतात, \"पवारांच्या प्रत्येक टप्प्यात पद्मसिंह त्यांच्या सोबत राहिले. त्याचप्रमाणे पवारसुद्धा पद्मसिंहांच्या पाठीशी होते. पवनराजे खूनप्रकरणात पद्मसिंह यांच्यावर आरोप झाल्यानंतर पवार त्यांच्यासोबत होते. त्यांनी गुणदोषांसकट पद्मसिंहांना स्वीकारलं होते. वाईट काळातसुद्धा त्यांनी अंतर दिलं नाही. तरीसुद्धा ते पक्षांतर करत आहेत, यामागे इतर कारणं असू शकतात.\" \n\n\"काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या नेत्यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आपल्या बाजूने काहीतरी सकारात्मक घडेल अशी अपेक्षी होती. पण मुळात उलट घडलं. त्यामुळे एक टर्म विरोधात राहिलेल्या नेत्यांनी हळुहळू बाहेर पडण्यास सुरूवात केली.\" चोरमारे सांगतात. \n\n\"यातील बहुतांश नेत्यांच्या शिक्षण संस्था, साखर कारखाने यांसारखे उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. काही आधीच बंद पडले आहेत. संस्था चालवण्यात अडचणी येत असतात. सरकारी यंत्रणा कधीही कोणत्याही संस्थेला अडचणीत आणू शकते. त्यामुळे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे नेत्यांना नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत,\" असं विजय चोरमारे यांना वाटतं. \n\n\"काही लोक पदांसाठी चालली आहेत. काही लोक पद मिळालं नाही तरी चालेल पण सत्तेचं संरक्षण मिळवणं हा एकमेव उद्देश यामागे आहे. सत्ताधाऱ्यांची कृपादृष्टी असल्यानंतर संस्था नीट राहू शकतात.\n\n\"पद्मसिंह पाटील तर वयामुळे जवळपास राजकारणातून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांच्या काही इच्छा अपेक्षा असण्याची फारशी शक्यता नाही. राणा जगजितसिंह यांचाच भाजपमध्ये जाण्याचा जास्त आग्रह आहे. पद्मसिंह पाटलांची शरद पवार यांच्यावर कितीही निष्ठा असली तरी राणा जगजितसिंह यांचीसुद्धा काही गणितं असू शकतात. त्यामुळे मुलगा चाललाय आणि उतारवयात आपण दुसऱ्या पक्षात राहून काय करायचं असा प्रश्न त्यांना पडतो.\" चोरमारे सांगतात. \n\nराणा जगजीत सिंह यांच्या भाजप प्रवेशावर भाजपची प्रतिक्रिया\n\nगंभीर आरोप..."} {"inputs":"...ांनी त्याच्या जवाबामध्ये ती गाडी त्यांनी विकत घेतली होती असं सांगितलं होतं. त्यांच्या मृतदेहाचे हात मागे बांधले होते. हे संशयास्पद आहे,\" असं फडणवीस यांनी म्हटलं.\n\n त्यांच्या मृतदेहाचे हात मागे बांधलेले नव्हते, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सचिन वाझे यांनी अर्णबला आत टाकलं म्हणून तुमचा राग आहे का, असा सवाल अनिल देशमुख यांनी केलाय. \n\nसचिन वाझे यांच्याबाबत संशयाचं वातावरण तयार करणं चुकीचं आहे. योग्य प्रकारे तपास होईल, हे वारंवार सांगितलं आहे. या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नका असं आमचं मत आहे,... उर्वरित लेख लिहा:","targets":"\" असंही अनिल देशमुख म्हणाले.\n\nमुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.\n\nस्फोटकांचं नागपूर कनेक्शन\n\nमुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कार मधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे. \n\nसोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात.\n\nसोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल याविषयी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.\n\nते म्हणाले, \"मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिका-यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली.\"\n\n\"आम्ही प्रत्येक बॉक्सवर बार कोड लावतो त्याद्वारे जिलेटीन कुणी केले घेतले त्याचा कसा प्रवास झाला याची माहिती आमच्याकडे आणि Petroleum and explosive safety Organisation या संस्थेकडेकडे असते. मात्र, नुसत्या जिलेटीनच्या कांड्या पाहून त्यानुसार ते आले कुठून सांगता येणार नाही कारण त्यावर बारकोड नसतो,\" असं ते पुढे म्हणाले. \n\n मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात सापडलेलं जिलेटिन सुटं होतं. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनी सुट्या एक्स्पोजिव्ह कांड्या विकत नाही. येथील एक्स्प्लोझिव्ह कंपनी पॅकिंग बॉक्समध्येच त्यावर संबधित कारखानदार किंवा अन्य कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनी संचालकांचे कोड टाकून जिलेटीनचे बॉक्स विकतात. वाहनात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या कुठल्या डब्यातील आहे याचा शोध घेतला तर अधिक माहिती मिळू शकते, असंही त्यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांनी म्हटलं, \"किरणमयी नायक ज्या घटनात्मक पदावर आहेत, त्यांचं कामच आहे महिलांना न्याय देणं. पण, आयोगाच्या अध्यक्ष ज्या पद्धतीचा पूर्वग्रह बाळगून काम करत आहेत, तो पाहिल्यास आता आयोगाची भूमिका महिला विरोधी झाल्याचं दिसून येतं. त्यांनी याप्रकरणी माफी मागायला हवी.\"\n\nहर्षिता पांडेय\n\nगेल्या अनेक वर्षांपासून चाईल्ड ट्रॅफिकिंग आणि महिला अधिकारांसाठी काम करणाऱ्या 'चेतना चाईल्ड अँड वुमेन्स वेलफ़ेयर सोसायटी'च्या संचालक इंदू साहू यांच्याकडे अशी अनेक उदाहरणं आहेत, ज्यात पोलीस तक्रार दाखल करून घेत नाहीत. \n\nत्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ला या आकड्यांचं विश्लेषण करताना सांगतात की, \"या आकड्यांवरून दिसतं की बलात्काराच्या अर्ध्याहून अधिक प्रकरणांमध्ये पीडिता अल्पवयीन आहे. पॉस्को कायद्यात संमती किंवा बळजबरीचा प्रश्नच एक प्रकारची बेईमानी आहे. 6 वर्षांची मुलगी संमती किंवा बळजबरीचा प्रश्न विचारण्याच्या स्थितीत असते असं तुम्हाला वाटतं का?\"\n\nत्या पुढे सांगतात, \"संमतीनं लैंगिक संबंध ठेवले म्हणून दबाव आणि प्रलोभनांना बळी पडलेल्या महिलेला तक्रार करण्याचा अधिकार मिळू शकत नाही का? महिलेच्या तक्रारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून तिलाच समजावणं ही वर्षानुवर्षांची पुरुषसत्ताक विचार पद्धती आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाचं हे वक्तव्य महिलांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं आहे. या पुरुषसत्ताक विचारांच्या पगड्यातून बाहेर येणं गरजेचं आहे.\" \n\nप्रियंका यांच्या मते, \"माओवाद प्रभावित भागात मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषणाची प्रकरणं समोर येतात. या भागात तक्रार देणंच मोठं आव्हानात्मक असतं.\"\n\nत्या बिजापूरचं उदाहरण देतात. 2015मध्ये बिजापूरमधल्या पाच गावांमधल्या 16 आदिवासी महिलांसोबत सुरक्षा रक्षकांनी बलात्कार केल्याचं प्रकरणं रद्द करण्यात आलं होतं. पण, काही काळानं राष्ट्रीय मानवाधिकार आयोगानं महिलांचे आरोप योग्य ठरवत त्यांना मोबदला देण्याचा आदेश जारी केला. \n\nप्रियंका पुढे सांगतात, \"महिलांनी आता त्यांच्याविरोधातील लैंगिक शोषणावर आवाज उठवायला, तक्रार करायला सुरुवात केली आहे, तर त्यांना पाठिंबा द्यायला हवा. मला आशा आहे की, किरणमयी नायक त्यांच्या वक्तव्यावर खेद व्यक्त करतील.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.' रोज रात्री 8 वाजता बीबीसी मराठीचे कोरोना पॉडकास्ट तुम्ही फेसबुकवर पाहू शकता.)"} {"inputs":"...ांनी म्हटलं. \n\nसचिन सावंत यांनी पुढे म्हटलं, की दुसरीकडे राम कदम यांनी कंगना राणावतची तुलना झांशीच्या राणी यांच्याबरोबर केली होती. राणी लक्ष्मीबाई यांचा यापेक्षा मोठा अपमान कधी झाला नसेल. विधानाशी सहमत नाही, असं भाजपनं म्हटलं. पण, राम कदम यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.\n\nसंजय राऊत विरुद्ध कंगना \n\nकंगनाला ही सुरक्षा देण्यापाठीमागे कंगनाची वक्तव्यं आणि त्यातून निर्माण झालेला वाद कारणीभूत आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, असं विधान कंगनानं केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ननं म्हटलं होतं, तेव्हा त्यांना कुणी हरामखोर नाही म्हटलं. नसीरुद्दीन शहांनी असंच वक्तव्य केलं, तेव्हा त्यांनाही कुणी हरामखोर म्हटलं नाही, असंही कंगनानं म्हटलं. \n\nहिंदुत्वाच्या इतिहासाचा संदर्भ \n\nकंगनानं झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचाच संदर्भ घेत कंगनानं इतिहासावर आधारित चित्रपट किती जणांनी बनवले, असा प्रश्न कंगनानं विचारला होता. \n\n\"चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांत मराठा साम्राज्यावर एकही चित्रपट बनवण्याची यांची औकाद नाही. मी मुस्लीम वर्चस्व असलेल्या बॉलीवूडमध्ये माझी कारकीर्द पणाला लावून शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट केले आहेत. महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी काय केलं?\"\n\nकंगनाची वादग्रस्त वक्तव्यं \n\n\"पालघर लिंचिंगमध्ये साधूंची हत्या होते आणि पोलीस काहीच करत नाही, नुसते चुपचाप उभे राहतात किंवा सुशांत सिंगचे असहाय्य वडिलांची FIR नोंदवत नाहीत, माझा जबाब घेत नाही. यामुळे मी मुंबई पोलिसांवर टीका केली, ते माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे,\" असं कंगनानं म्हटलं होतं. \n\nगेल्या वर्षी 7 जुलैला कंगना रनौतने आपल्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद घेतली होती.\n\nप्रश्नोत्तरादरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केलीसुद्धा नव्हती इतक्यात कंगनाने त्याला थांबवलं, ती म्हणाली, \"जस्टीन, तू तर आमचा शत्रू बनलास. बेकार गोष्टी लिहित आहेस. इतका वाईट विचार कसा करू शकतोस?\"\n\nहे आरोप ऐकून पत्रकाराने कंगनाला कोणत्या लेखाबाबत बोलत आहे, हे विचारलं. पण यावर कंगनाने स्पष्ट असं काही सांगितलं नाही. गोष्ट वाढत जाऊन वातावरण गढूळ बनलं. पण नंतर हा विषय थांबवण्यात आला.\n\nयानंतर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनावर बंदी घातली होती. पुढे मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियानेही कंगनावर बंदी घातली. यानंतर कंगनाने ट्विटरवर दोन व्हीडिओ अपलोड करून मीडियावर निशाणा साधला आणि नोटीस पाठवली होती.\n\nबीबीसीने एका मुलाखतीत कंगनाला याबाबत विचारल्यानंतर त्या पत्रकाराने 'मणिकर्णिका' चित्रपटाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं. चित्रपट जिंगोइस्टिक(अति-राष्ट्रवादी) असल्याचा प्रचार तो करत होता त्यामुळे आपण त्याच्यावर नाराज होतो असं तिने सांगितलं.\n\nगेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे अनेक वाद कंगनाने आतापर्यंत ओढवून घेतले..."} {"inputs":"...ांबरोबरचे आपले नाते हे प्रामुख्याने एकप्रकारच्या युद्धासारखंच होतं. \n\nसूक्ष्मजीवांची रणभूमी\n\nदेवी, मायकोबॅक्टेरीयम ट्युबरक्युलोसिस किंवा एमआरएसए यांसारख्या आजारांविरोधात लढताना प्रतिजैविकं आणि रोगप्रतिबंधक लसी या दोन्ही गोष्टी आक्रमक शस्त्राप्रमाणे वापरल्या गेल्या आहेत. \n\nही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीव वाचलेसुद्धा आहेत.\n\nपण, काही संशोधकांना मात्र या गोष्टीची चिंता आहे की, वाईट गोष्टींवर केलेला हल्ला आपल्या \"चांगल्या जीवाणूंचेही\" अगणित नुकसान करून गेला आहे. \n\nमाझ्याशी बोलतान... उर्वरित लेख लिहा:","targets":"े सांगतात. \n\nलठ्ठवर बारीक जीवाणूंचं रोपण केले तर त्यानंसुद्धा उंदरांचे वजन कमी करण्यास मदत झाली,\"हे खूपच आश्चर्यकारक आहे, पण माणसांमध्ये हे प्रत्यक्षात आणता येईल का, हा आता प्रश्न आहे?\" \n\nसूक्ष्मजीव हे नवीन प्रकारचे औषध ठरु शकते, ही या क्षेत्रासाठी मोठी आशेची गोष्ट आहे. याला म्हणतात \"ड्रग्ज म्हणून बग्जचा\" उपयोग. \n\nमाहितीची सोन्याची खाण\n\nमी वेलकम ट्रस्ट सॅंगर इन्स्टीट्यूट येथे डॉ. ट्रेव्होर लॉली यांना भेटलो. या ठिकाणी ते निरोगी रुग्णांमधील संपूर्ण मायक्रोबाइम आजारी लोकांमध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\n\"उदाहरण द्यायचे झाले तर आजारी अवस्थेत काही जंतू गहाळ असतात, अशा वेळी ते पुन्हा शरीरात आणण्याची ही संकल्पना आहे,\" ते सांगतात. \n\nडॉ. लॉली सांगतात की एखाद्याचे मायक्रोबाइम दुरुस्त केल्यानं अल्सरेटीव्ह कोलायटीससारखे, जो एक प्रकारचा आतड्यांचा आजार आहे, जो खरोखरच बरा करता येऊ शकतो. \n\nआणि ते पुढे सांगतात, \"मला वाटतं की आम्ही अभ्यास करत असलेल्या बऱ्याच आजारांसाठी रोगजंतूंचे मिश्रण ठराविक असणार आहे, कदाचित १० ते १५ असतील जे रुग्णाच्या शरीरात जात आहेत.\"\n\nसूक्ष्मजीव औषध हे अजून प्राथमिक अवस्थेत आहे, पण काही संशोधकांच्या मते मायक्रोबाइमची तपासणी ही लवकरच दैनंदिन कार्यक्रम बनेल, ज्याद्वारे आपल्या आरोग्याबाबतच्या माहितीची सोन्याची खाण खुली होईल. \n\nप्रा. नाइट सांगतात, \"हा विचार करणेच अविश्वसनीय आहे की, तुमच्या एक चमचा विष्ठेमध्ये त्या सूक्ष्मजीवांच्या डीएनएबाबत एवढी माहिती असेल, जेवढी साठवण्यासाठी एक टन डीव्हीडीसुद्धा कमी पडू शकतील.\" \n\n\"तुम्ही ज्या ज्या वेळी ही विष्ठा नष्ट करता, त्या त्या वेळी हा माहितीसाठाही नष्ट करत असता,\"ते म्हणतात. \n\n\"आमच्या स्वप्नाचा हा पण एक भाग आहे की, नजीकच्या भविष्यात, ज्या क्षणी तुम्ही फ्लश कराल, त्याक्षणी एक प्रकारची त्वरित तपासणी केली जाईल आणि तुम्ही चांगल्या दिशेने जाताय की वाईट, ते तुम्हाला सांगितलं जाईल.\" \n\n\"हे माझ्या मते खऱ्या अर्थानं परिवर्तनीय असणार आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\nहे पाहिलं आहे का \n\nपाहा व्हीडिओ : अंतराळात राहिल्यानं मानवावर काय परिणाम होतो?"} {"inputs":"...ांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढतोय, विशेषत: दाटीवाटीच्या वस्तीमध्ये याचं प्रमाण जास्त दिसतय.\n\nप्रश्न: देवेंद्र फडणवीस यांनी बीबीसी मराठीशी बोलताना असं म्हटलं होतं, की या मंत्रिमंडळाच्या नेत्यांमध्ये विसंवाद आहे. तुम्हाला याबाबत काय म्हणायचंय? \n\nअशोक चव्हाण : मला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सांगायचं आहे, की ही ब्लेम-गेम'ची वेळ नाही. आपल्याला राजकारण करायला खूप वेळ आहे. हे संपल्यावर आपण ते करू. देशाने पाकिस्तानशी युद्ध केलं तेव्हा पूर्ण देश एकत्र होता.\n\n मोदींनी सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घ... उर्वरित लेख लिहा:","targets":"या पैशातून मदत करता येईल. 10 वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती, आताची वेगळी आहे. ते मोजमाप आता लावण्यात काय अर्थ आहे.\n\nप्रश्न : अनेक छोटे-मोठे उद्योग बंद पडतायेत. नोकरवर्ग बेरोजगार होतोय. याकडे सरकारचं लक्ष आहे का? त्यासंदर्भात काही करण्याचा सरकारचा विचार आहे का?\n\nअशोक चव्हाण : निश्चितपणे सरकारचं याकडे लक्ष आहे. सर्वांनी गेल्या महिन्याचे पगार दिले. पण आता एप्रिल महिना सुरू झाला. काही उत्पन्न नाही तर पैसे देणार कुठून ? राज्य सरकारने त्यांच्या कर्मचार्‍यांना कुठे 70%-75% पगार दिले आहेत. \n\n\n\nसरकारकडे जर कर्मचार्‍यांना द्यायला पैसे नसतील तर छोट्या कंपन्या कशा देणार? त्यासाठी ग्रीन झोनमधले जिल्हे आहेत त्यांच्या सीमा सील करून छोटे आणि मध्यम उद्योग सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.\n\nप्रश्न :यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती नाही का?\n\nअशोक चव्हाण : रिस्क तर नक्कीच आहेस, पण अर्थव्यवस्था मार्गी लावण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतील. पण त्या सर्व गाईडलाईन्स पाळून कराव्या लागतील. विशेष काळजी घ्यावी लागेल. जर आपल्याला यात काही संशयाची बाब आढळली तर पुन्हा हे बंद करता येईल.\n\nप्रश्न :केंद्र सरकार दरवर्षी 1250 कोटी रूपये जाहिरातींवर खर्च करतं, ते बंद करावं, अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली होती. केंद्र सरकारने अजूनही हा खर्च थांबवला नाही का?\n\nअशोक चव्हाण : कोरोनाचा इव्हेंट करण्याची गरज नाही. टाळ्या वाजवा, दिवे लावा हे असे प्रत्येकवेळी इव्हेंट करण्याची गरज नाही. जाहिरातींवरचा वायफळ खर्च थांबला पाहिजे.\n\nप्रश्न :देवेंद्र फडणवीस यांनी टीका केलेली आहे की काहीही झालं तर राज्य सरकार केंद्राकडे बोट दाखवतं, स्वत: जबाबदारी घेत नाही?\n\nअशोक चव्हाण : आम्ही कोणाकडे बोट दाखवत नाही. कोणी आमच्याकडे बोट दाखवू नये. फडणवीसांनी राजकारण करू नये. ही राजकारण करण्याची वेळ नाही. सकारात्मक सूचना असतील तर निश्चितपणे सांगावं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांवर बहिष्कार घालू.\" \n\nनवागामसंदर्भात नरेंद्र मोदींनी विजय पटेल यांना केलेला पत्रव्यवहार\n\nमुख्यमंत्र्यांना निवेदन देणाऱ्यांमध्ये रामूभाई खांडूभाई पिठे हेही होते. गेल्या काही वर्षांमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत सगळ्यांकडे खांडूभाईंनी खेटे घातले.\n\nमोदींनी तर भारतीय जनता पक्षाचे स्थानिक नेते आणि डांगचे आमदार विजय पटेल यांना पत्रही लिहिलं होतं, की नवागामला मालेगाव पंचायतीत सामील करा. या पत्राची प्रत खांडूभाई दाखवतात. \n\nतत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदींपासून जिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीच्या चुली, यांच्यावरच आमचं जेवण तयार होतं.\" \n\nप्रशासन काय म्हणतं?\n\nही समस्या विस्थापितांच्या पुनर्वसनापेक्षा अतिक्रमणाची आहे, असं प्रशासनाचं म्हणणं आहे. डांगचे जिल्हाधिकारी बी.के. कुमार सांगतात, \"1970 मध्ये पहिल्यांदा सापुताऱ्यातल्या लोकांना नवागाममध्ये हलवण्यात आलं. त्यावेळी 41 कुटुंबं होती. त्यांना गुजरात सरकारने घरं दिली. प्राथमिक शिक्षणासाठी शाळा सुरू करण्यात आली. बाकी सोयीसुविधा आणि पाण्याची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.\"\n\n\"त्यानंतर या कुटुंबांचा पसारा वाढला. आता तर 134 लोकांनी विनापरवानगी घरं उभारली आहेत. 53 जणांनी मनोरंजन संकुलासाठी राखीव असलेल्या अतिक्रमण केलं आहे. यासंदर्भात गुजरात सरकारला आम्ही कल्पना दिली आहे. ते यावर निर्णय घेतील.\"\n\nप्रशासनाच्या म्हणण्यानुसार नवागामचा प्रश्न अतिक्रमणाचा आहे.\n\n\"सापुताऱ्याच्या भल्यासाठीच 'अधिसूचित क्षेत्र' घोषित करण्यात आलं होतं. नवागामच्या रहिवाशांना मूलभूत सोयीसुविधा प्रशासनातर्फे देण्यात येत आहेत. तिथल्या रहिवाशांनी आपल्या समस्यांविषयी निवेदन सादर केलं आहे. त्यांच्या अडचणी आम्ही राज्य सरकारला कळवल्या आहेत. त्यासंदर्भात लवकरच निर्णय प्रलंबित आहे,\" असं कुमार यांनी पुढे सांगितलं. \n\nडांग जिल्ह्यात थंड हवेचं ठिकाण आणि प्रस्तावित धरणं हे गुजरातच्या विकास योजनांचा भाग आहे. पण बहुसंख्य आदिवासींना विकासाची ही व्याख्याच मान्य नाही.\n\nसापुतारामध्ये निसर्गाची मुक्त उधळण आहे. मात्र सापुताऱ्याचा विकास नवागामच्या आदिवासींच्या कहाणीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.\n\nपाहा व्हीडिओ : गुजरातच्या डांग भागात तीन धरणप्रकल्पांमुळे आदिवासींना विस्थापित व्हावं लागणार आहे.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ांवरील सार्येचेव ज्वालामुखीच्या उद्रेकाचा 2009मध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशनने अंतराळातून टिपलेला फोटो\n\nपायरोक्लास्टिक फ्लोने प्राचीन काळात रोमनमधील पाँपी हे शहर नष्ट केलं होतं. तसंच कॅरेबियन बेटावर 1902 साली 30 हजार लोकांचा बळी घेतला आहे. \n\nपण ज्वालामुखी उद्रेकामुळे जीवितहानी आणि मोठी आपत्ती ओढवतेच, असं नाही. \n\n5. ज्वालामुखीपासून कोणकोणते धोके?\n\nया लाव्हाच्या प्रवाहाचं तापमान साधारण 1,200 डिग्री सेल्सियसपर्यंत असतं. पण त्याची गती इतकी कमी की लोक सहज चालत सुरक्षित स्थळी पोहोचू शकतात. पण जर लोक वेळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लक्ष ठेवणं शक्य झालं आहे. पण ज्वालामुखींचं प्रत्यक्षात निरीक्षण करण्याची सुविधा फक्त 20 टक्के ज्वालामुखींच्या नजीकच आहे. \n\nसर्वसाधारणपणे दर दोन वर्षांनी यापूर्वी कसलीही नोंद नसलेल्या एक तरी ज्वालामुखीचा उद्रेक होत असतो. असे ज्वालामुखी जास्त धोकादायक असतात. कारण ज्वालामुखीची सुप्त अवस्था जितकी मोठी, तितका उद्रेक मोठा असतो. शिवाय परिसरातील लोक फारसे सतर्क नसतात. \n\nकिलुओया ज्वालामुखीच्या उद्रेकातून अशी राख बाहेर पडत आहे.\n\nतरीही संशोधक, ज्वालामुखीसाठीच्या निरीक्षण यंत्रणा, आंतरराष्ट्रीय संस्था आपत्तीच्या काळात सतर्कपणे काम करत असतात. त्यामुळेच अनेकांचा प्राण वाचवण्यात यश येतं. \n\nज्वालामुखीमुळे होणार विध्वंस हा फक्त बळी जाणाऱ्यांच्या संख्येवरून ठरवता येत नाही. अनेकांना घरदार सोडावं लागतं, शेती आणि अर्थव्यवस्थेला होणाऱ्या नुकसानीचे आकडे कोट्यावधी रुपयांच्या घरात असतात. म्हणूनच जेव्हा ज्वालामुखी आपल्याया निद्रिस्त वाटतात तेव्हाही त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. \n\nडॉ. सारा ब्राऊन युनिर्व्हसिटी ऑफ ब्रिस्टलमध्ये सिनिअर रिसर्च असोसिएट इन व्होल्कॅनोलॉजी आहेत.ज्वालामुखींच्या नोंदी, भूतकाळातील घटना, ज्वालामुखींचा लोकांवर होणारा परिणाम आदींवर त्यांचा विशेष अभ्यास आहे. \n\nहे पाहिलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ांशी संलग्न इतर पथकांनी देखील 18 वेळा रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याचं आपल्या तपासात म्हटलं आहे. \n\nबीबीसी पॅनोरमा आणि बीबीसी अरेबिकनं सीरियामध्ये रासायनिक हल्ल्यांचे 164 अहवाल तपासले. या तपासाच सीरियामध्ये हे हल्ले CWCवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर झाले आहेत. \n\nसीरियातल्या या 164 पैकी 106 हल्ल्यांमध्ये रासायनिक अस्त्रांचा वापर झाल्याची बीबीसीला खात्री आहे आणि त्याचे ठोस पुरावेदेखील आहेत. मात्र यातल्या काहीच घटना बातम्यांमध्ये झळकल्या. हल्ल्यांच्या पद्धतीवरून यात रासायनिक अस्त्रांचा वापर केल्याचं कळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण्याची किंवा तिथं जाण्याचीही परवानगी मिळाली नाही. त्यामुळे आम्ही स्पष्टपणे हल्ल्यांच्या पुराव्याची पुष्टी करू शकत नाही. प्रत्येक घटनेचे ठोस पुरावे मात्र आहेत. पुराव्यांदाखल व्हीडियो, फोटो आणि ठिकाणांची सविस्तर माहिती वेळेसह देण्यात आली आहे. \n\nबीबीसी डेटानुसार सीरियातल्या वायव्येकडील प्रांत इडलिबमध्ये अशा प्रकारचे सर्वाधिक हल्ले झाले आहेत. त्यानंतर जवळच्याच हामा, अलेप्पो आणि राजधानी दमास्कसजवळच्या पूर्व घूटामध्ये रासायनिक हल्ले झाले आहेत. हे सर्व प्रदेश तेव्हा विरोधकांच्या ताब्यात होते आणि संघर्षग्रस्त होते. \n\nरासायनिक हल्ल्यांनंतर हामा प्रांतातल्या कफ्र झितामध्ये सर्वाधिक जीवितहानी झाली. यानंतर पूर्व घूटातल्या डुमामध्ये बळी गेलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. ही दोन्ही शहरं बंडखोर आणि सरकारी लष्कर यांच्यातली युद्धमैदानं होती. \n\nकाही वृत्तांनुसार 4 एप्रिल 2017 रोजी इडलिब प्रांताच्या खान शेईखौन शहरात झालेल्या रासायनिक हल्ल्यात एकाच वेळी 80 लोक ठार झाले होते.\n\nअसे रासायनिक हल्ले प्राणघातक असतातच. संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार संघटनेनुसार गजबजलेल्या ठिकाणांवर करण्यात आलेल्या या हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामान्य नागरिक मारले गेले, शेकडो जखमी झाले. कारण या हल्ल्यांमध्ये काही जुन्याच शस्त्रांचा बेकायदेशीरपणे वापर करण्यात आला होता. \n\nअनेक पुरावे सीरिया सरकारच्या विरोधात\n\nOPCW आणि संयुक्त राष्ट्रांच्या मिशनच्या अधिकाऱ्यांनी जून 2014 मध्ये सीरियात सर्व घोषित रासायनिक अस्त्रांना नष्ट करण्याची घोषणा केली. रशिया आणि अमेरिका यांच्यात सीरियातल्या रासायनिक अस्त्रांना नष्ट करण्यावर 2013 मध्येच एकमत झालं होतं. \n\nOPCWच्या अधिकाऱ्यांपैकी एक असलेले इंस्पेक्टर टँगाईर यांचं म्हणणं आहे, \"ज्या शस्त्रसाठ्याची आम्हाला माहिती होती, त्यांना नष्ट करण्यात आलं. जी माहिती आम्हाला देण्यात आली तेवढीच माहिती आम्हाला होती. प्रश्न विश्वासाचा होता. ज्या साठ्यांची घोषणा करण्यात आली, त्यावर आम्ही विश्वास ठेवला.\"\n\nजुलै 2018मध्ये OPCWचे महासंचालक अहमत उजुमकू यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेला सांगितलं की त्यांची टीम सर्व मुद्द्यांवर स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करत आहे. जून 2014मध्ये सीरियातली रासायनिक अस्त्र नष्ट झाल्याच्या घोषणेनंतरदेखील त्यांचा वापर थांबला नाही. हल्ल्यांमध्ये या अस्त्रांचा वापर सुरूच राहिला. \n\n4 एप्रिल 2017 रोजी खान..."} {"inputs":"...ांसमोरही बरंच काही बोलून जायचे जे त्यांनी बोलायला नको.\"\n\nसत्तरच्या दशकापासूनच सीआयए भारतात सक्रीय\n\nसीआयए सत्तरच्या दशकापासूनच भारतात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत असल्याचं गुप्तचर विभागामध्ये लपून राहिलेलं नाही. \n\nथॉमस पॉवर्स यांनी सीआयए प्रमुख रिचर्ड हेल्म्स यांच्यावर 'द मॅन हू केप्ट द सिक्रेट्स' हे पुस्तक लिहिलं आहे. 1971 साली इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात एक सीआयए एजंट असल्याचे थेट संकेत त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. \n\nइतकंच नव्हे तर सुप्रसिद्ध स्तंभलेखक जॅक अँडरसन यांनीही हे म्हटलं आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"यातरी परदेशी गुप्तचर संस्थेने हे पैसे पुरवल्याचं कळलं तर मला आश्चर्य वाटणार नाही.\"\n\nसिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉलचा वापर\n\nरबिंदर सिंह यांच्यावर जेव्हापासून पाळत ठेवण्यात आली तेव्हापासून रॉचे गुप्तहेर रबिंदर इतर अधिकाऱ्यांशी जे काही बोलायचे ते ऐकत.\n\nयतीश यादव सांगतात, \"रबिंदर यांच्या कामाची पद्धत अत्यंत साधारण होती. ते गुप्त अहवाल घरी न्यायचे. त्यानंतर अमेरिकेने दिलेल्या महागड्या कॅमेऱ्यातून त्या अहवालाचे फोटो काढायचे. सर्व फायली एका बाहेरच्या हार्ड डिस्कमध्ये स्टोअर करायचे आणि सिक्युअर इंटरनेट प्रोटोकॉलच्या माध्यमातून आपल्या हँडलर्सना सर्व कागदपत्रं पुरवायचे. त्यानंतर ती हार्ड डिस्क आणि आपल्या दोन लॅपटॉपमधून सर्व फाईल्स डिलेट करायचे. रबिंदर सिंहने जवळपास 20 हजार कागदपत्रं अशा प्रकारे बाहेर पाठवली होती.\"\n\nरबिंदर वर्षातून किमान दोन वेळा नेपाळला जायचे. यावरूनही 'रॉ'ला संशय आला होता. \n\nजॅक अँडरसन\n\n'रॉ'कडे याचे पुरेसे पुरावे होते की, रबिंदर या नेपाळ ट्रिपच्या माध्यमातून काठमांडूमधल्या अमेरिकन अधिकाऱ्यांना विशेषतः सीआयएच्या स्टेशन चीफला भेटायचे. हे सीआयए स्टेशन चीफ त्यावेळी काठमांडूमधल्या अमेरिकी दूतावासात काउंसलर इकॉनॉमिक अफेअर्सच्या कव्हरमध्ये काम करायचे. \n\nमेजर जनरल विनय कुमार सिंह आपल्या 'इंडियाज एक्स्टर्नल इंटेलिजन्स' या पुस्तकात लिहितात, \"रबिंदर बरेचदा ऑफिसमधल्या आपल्या केबिनचं दार बंद करून गुप्त कागदपत्रांची फोटोकॉपी करताना आढळले होते. अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मुलीच्या साखरपुड्यासाठी अमेरिकेला जायची परवानगी त्यांनी मागितली होती. मात्र, रॉ प्रमुखांनी ही विनंती अमान्य केली होती.\"\n\nपरदेशातली 'रॉ' एजंट्सची नावं सीआयएला दिली\n\nरबिंदर यांनी जो दगा दिला त्याने भारताचं किती नुकसान झालं? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. \n\nएका गुप्त सूत्राचं म्हणणं आहे की, रबिंदर पळून गेल्यानंतर जो तपास करण्यात आला त्यावरून असं कळलं की, त्यांनी आपल्या हँडलर्सना परदेशात काम करणाऱ्या रॉ एजेंट्सची एक यादी दिली होती. \n\n'रॉ'च्या काउंटर इंटेलिजन्स युनिटने पुढे जो तपास केला त्यावरून असं आढळलं की, रबिंदर यांनी सीआयएच्या आपल्या हँडलर्सना कमीत कमी 600 ई-मेल पाठवले होते. शिवाय, वेगवेगळ्या ई-मेल आयडीवरून त्यांनी देशातली माहिती बाहेर पुरवली होती. \n\nरबिंदर यांचं पितळ उघडं पडल्यानंतरही 'रॉ' अधिकारी रबिंदर यांना जाणीवपूर्वक गुप्त माहिती पुरवत होते का?\n\nके. के...."} {"inputs":"...ांसह चालू शकते, याचे काही सूत्र ठरविले पाहिजे. जे बंदच करावे लागेल, त्यांना काय मदत देता येईल, याचा प्राधान्याने विचार करावा. राज्य म्हणून काही गोष्टी येणार्‍या काळात आपण सावरू शकतो. पण, हे घटक खचले तर ते पुन्हा कधीही बाहेर येऊ शकणार नाहीत.\n\nकठोर पावलं उचलण्याबाबत एकमत \n\nराजेश टोपे यांनीही पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन लावला तर सामान्यांसाठी त्रासदायक ठरू शकतो असं मत मांडलं. \n\nकठोर पावलं उचलण्याची गरज असेल, तर ती उचललीच पाहिजेत यावर सर्वांचं एकमत झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक य... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या सर्व उपाययोजना पाळण्यासाठी तयार आहेत.\" \n\nभाजप नेते या विरोध प्रदर्शनांचं नेतृत्व करताना दिसून येत आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ांसाठी समस्या निर्माण झाली. लाखो महिलांना कोणीही साथीदार नव्हता.\"\n\nमहिलांवर पडली जबाबदारी \n\nस्पॅनिश फ्लूच्या साथीमुळे फार मोठा सामाजिक बदल झाला नाही. याआधी 14व्या शतकात ब्लॅक प्लेगमुळे सरंजामशाही संपुष्टात आली होती आणि यानंतर एक मोठा सामाजिक बदल पहायला मिळाला होता.\n\nपण स्पॅनिश फ्लूमुळे अनेक देशांमधलं लिंग गुणोत्तर ढासळलं. 'टेक्सास ए अँड एम युनिव्हर्सिटी'मधल्या संशोधक क्रिस्टीन ब्लॅकबर्न म्हणतात की अमेरिकेत मजुरांची कमतरता निर्माण झाल्याने महिलांना काम करणं भाग झालं. \n\nत्या सांगतात, \"फ्लू आणि पहि... उर्वरित लेख लिहा:","targets":"िकांपेक्षा भारतीयांना याचा फटका जास्त बसला. \n\nआकडेवारीनुसार हिंदुंमधल्या खालच्या जातींमधला मृत्यूदर दर 1000 लोकांमागे 61.6 च्या पातळीवर गेला होता. युरोपामध्ये हा दर 1000 लोकांमागे 9 पेक्षाही कमी होता. \n\nया संकट काळामध्ये ब्रिटीश सरकारने योग्य प्रशासन केलं नसल्याची टीका भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या नेत्यांनी केली होती. 'यंग इंडिया' मधून 1919 मध्ये ब्रिटीश अधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली. महात्मा गांधी 'यंग इंडिया' प्रकाशित करत. \n\nयाच्या संपादकीय लेखात असं लिहीलं होतं, \" इतक्या भीषण आणि विनाशकारक साथीच्या दरम्यान भारत सरकारने दाखवलेला बेजबाबदारपणा हा इतर कोणत्याही देशामध्ये झालेला नाही.\"\n\nपहिल्या महायुद्धामुळे तेव्हा जगामध्ये अनेक देश एकमेकांचे शत्रू झाले होते. पण या काळात एकमेकांना साथ देणं गरजेचं असल्याचा मुद्दा या साथीमुळे पुन्हा दिसून आला. \n\n1923मध्ये लीग ऑफ नेशन्सने 'हेल्थ ऑर्गनायझेशन'ची सुरुवात केली. युनायटेड नेशन्स म्हणजेच संयुक्त राष्ट्रसंघ अस्तित्वात येण्यापूर्वी लीग ऑफ नेशन्स ही संस्था अस्तित्त्वात होती. \n\nया हेल्थ ऑर्गनायझेशनने आंतरराष्ट्रीय साथ रोखण्यासाठी एक नवीन प्रणाली तयार केली. आणि अधिकाऱ्यांऐवजी वैद्यकीय क्षेत्रातले लोक याचं काम पाहात. त्यानंतर 1948मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना झाली. \n\nसार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्रगती\n\nया साथीनंतर सार्वजनिक आरोग्य सेवा सुधारण्यावर भर देण्यात आला. आणि याद्वारे 'सोशलाईज्ड मेडिसिन'चा विकास झाला. \n\nसार्वजनिक आणि केंद्रित आरोग्य प्रणाली तयार करणारा रशिया हा पहिला देश होता. 1920मध्ये त्यांनी ही यंत्रणा स्थापन केली. इतर देशांनीही हाच मार्ग अवलंबला.\n\nलॉरा स्पिनी लिहीतात, \"1920च्या दशकात अनेक देशांनी आरोग्य मंत्रालयं स्थापन केली किंवा मग त्यामध्ये अमुलाग्र बदल केला. हा स्पॅनिश फ्लूच्या साथीचा थेट परिणाम होता. या काळात सार्वजनिक आरोग्य प्रमुखांना कॅबिनेट बैठकींमध्ये घेतलं जात नसे किंवा मग ते पैसे आणि मनुष्यबळासाठी दुसऱ्या विभागांवर अवलंबून होते.\"\n\nलॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग\n\nही गोष्ट आहे दोन शहरांची. सप्टेंबर 1918मध्ये वॉर बॉण्ड्सच्या प्रमोशनसाठी अमेरिकेच्या शहरांमध्ये परेड्सचं आयोजन करण्यात येत होते. आधीपासून सुरू असलेल्या युद्धासाठी याद्वारे पैसा गोळा केला जात होता. \n\nस्पॅनिश फ्लूला सुरुवात झाल्यानंतर अमेरिकेतल्याच दोन शहरांनी अगदी वेगळे उपाय अवलंबले...."} {"inputs":"...ाईची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जाणार आहे. तसंच महापालिकेने नव्याने अँटिजेन टेस्ट किट खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.\"\n\n3. अमरावती \n\nमुंबई, पुणे या महानगरांप्रमाणेच विदर्भातील अमरावती जिल्ह्यातही कोरोना रुग्णांमध्ये वाढ पाहायला मिळाली. याठिकाणी जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.\n\nअमरावती जिल्ह्यातील काही ठिकाणं ही कोरोना हॉटस्पॉट ठरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.\n\nशहरात राजापेठ, साईनगर, बेलपुरा, कॅम्प, रुक्मिणी नगर यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रशासनाने कारवाई करणं सुरू केल... उर्वरित लेख लिहा:","targets":", समारंभ, महोत्सव, स्नेहसंमेलनं, सामूहिक कार्यक्रम, सभा, बैठका याठिकाणी केवळ 50 व्यक्तींनाच परवानगी देण्यात आली आहे.\n\nपुढील आदेश येईपर्यंत मिरवणूक आणि रॅली काढण्यासही प्रतिबंध करण्यात आला आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलीस विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे.\n\nलग्न समारंभाकरिता रात्री दहा वाजेपर्यंतच परवानगी देण्यात आली आहे. तसंच ठरवून दिलेल्या संख्येपेक्षा जास्त संख्येने समारंभासाठी व्यक्ती उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आल्यास मंगल कार्यालय चालकाविरुद्ध पहिल्या वेळी 5 हजार रुपये दंड आकारण्यात येईल, दुसऱ्या वेळी अशीच बाब निदर्शनास आल्यास ते मंगल कार्यालय 15 दिवस बंद करण्यात येईल, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत. \n\n6. नागपूर \n\nजिल्ह्यात करोनाची स्थिती पुन्हा गंभीर वळणावर जात असून बुधवारी दैनिक रुग्णसंख्येचा गेल्या 74 दिवसांतील उच्चांक नोंदवला गेला. बुधवारी दिवसभरात जिल्ह्यात 5 रुग्णांचा मृत्यू तर 596 नवीन रुग्णांची भर पडली. येथील विविध रुग्णालयांत अत्यवस्थ रुग्णांची संख्याही वाढून 953 रुग्णांवर पोहचली.\n\nजिल्ह्य़ात 5 डिसेंबर 2020 रोजी 527 करोनाबाधित आढळले होते. त्यानंतर रुग्णसंख्या 150 ते 400च्या घरात होती. परंतु फेब्रुवारीपासून रोजची रुग्णसंख्या 380 ते 535 दरम्यान आहे. \n\n16 फेब्रुवारीला जिल्ह्यात 535 रुग्ण आढळले. परंतु दुसऱ्याच दिवशी बुधवारी शहरात 499, ग्रामीण भागात 95, जिल्ह्याबाहेरील 2 असे एकूण 596 रुग्ण नोंदवले गेले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या रुग्णांची संख्या 1 लाख 11 हजार 915, ग्रामीण 27,755, जिल्ह्याबाहेरील 914 अशी एकूण 1 लाख 40 हजार 384 रुग्णांवर पोहोचली आहे.\n\n7. यवतमाळ \n\nगेल्या 24 तासांमध्ये यवतमाळ जिल्ह्यात 237 जण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यापैकी एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयातील कोव्हिड सेंटरमधून 66 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. \n\nजिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानुसार 620 रिपोर्ट मिळाले होते त्यापैकी 237 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 383 जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत. \n\n8. वर्धा \n\nवर्धा जिल्ह्यात एकूण अॅक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 451 आहे. वर्धा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी त्यावर चिंता व्यक्त केली आहे. सर्वांनी मास्क वापरणे आवश्यक..."} {"inputs":"...ाईट नाही. कोणीही मनाबद्दल सल्ला देऊ शकतो असा समज अनेक माध्यमांतून केला गेला आहे. मात्र ते चूक आहे. मानसिक आरोग्याबद्दल आपण डॉक्टरकडूनच सल्ला घेतला पाहिजे.\"\n\nकाउन्सिलिंगमध्ये काय होतं?\n\nडॉक्टर किंवा क्लिनिकल सायकॉलॉजिस्टकडे फक्त 'वेडे' लोक जातात असा सार्वत्रिक समज असतो. आपल्याला रोजच थोड्याफार प्रमाणात मदतीची गरज असते. अशावेळेस आपल्याला कोणाशी तरी बोलून बरं वाटत असतं. \n\nअनेकदा आपण आपले मित्र-मैत्रिणी, पालक, शिक्षक यांच्याशी बोलून समस्यांवर उपाय शोधत असतो. मात्र अशी व्यवस्था नसेल आणि त्यांना सांगत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या ध्येयाकडे जाण्यासाठी माझे सकारात्मक आणि नकारात्मक गुण यांची सांगड घालून केलेला समतोल प्रवास म्हणजे मानसिक आरोग्य होय.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाईल मानलं जातं. संपूर्ण पोलीस दल गृहमंत्री म्हणून मंत्र्याच्या हाताखाली काम करतं. \n\nज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, \"अनिल देशमुख यांनी याआधी गृहखात्यासारखं हेवी-वेट खातं सांभाळलेलं नाही. त्यामुळे बहुदा ते गडबडत असावेत. गृहखात्यावर चांगली पकड असावी लागते. ती सध्या दिसून येत नाही.\" \n\nराजकीय विश्लेषक सांगतात, गृहखातं साभाळणं सोपं काम नाही. गृहखातं अनुभवी व्यक्तीकडे दिलं जातं. अनिल देशमुख अनुभवी राजकारणी आहेत. पण, गृह खात्यावर त्यांची पकड आहे का? हा प्रश्न पडतो. \n\nआक्रमकपणा कमी पडतो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित पवार, जयंत पाटील किंवा धनंजय मुंडे यांच्याकडे जाईल अशी शक्यता होती. पण, शरद पवारांनी देशमुख यांना गृहमंत्री केलं. \n\nविरोधक ठरवून टार्गेट करतात?\n\nराज्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकार कोणत्याही पक्षाचं असू देत. गृहमंत्री नेहमीच विरोधकांच्या निशाण्यावर असतात. महिला सुरक्षा, वाढणारे गुन्हे या मुद्यावर सरकारवर हल्लाबोल करतात. \n\nअनिल देशमुख यांना विरोधकांनी ठरवून टार्गेट केलं का? यावर बोलताना राजकीय पत्रकार आलोक देशपांडे सांगतात, \"विरोधकांचा अॅटॅक हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर आहे. गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख त्यांच्या टार्गेटवर आहेत. एकाच मंत्र्याबद्दल सतत बोललं जातंय. त्यामुळे ते विक असल्याचं चित्र दिसून येत असावं.\"\n\nवक्तव्यांवरून आले अडचणीत?\n\nकोरोना लॉकडाऊनच्या काळात गृहमंत्र्यांच्या \"ही लाठी अशी वापरायची नाही. चांगलं तेल लावून ठेवा,\" या वक्तव्यावरून मोठी टीका झाली होती. \n\nमंगळवारी 9 मार्चला अनिल देशमुख यांनी मध्यप्रदेशातील एका IAS अधिकाऱ्याने नागपुरात आत्महत्या केल्याचं ते विधानसभेत म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी रायपूर छत्तीसगडमध्ये आहे असं सांगताच, मध्यप्रदेश नाही मी चुकीने बोललो अशी सारवा-सारव केली. \n\nसेलिब्रिटींनी ट्वीट केल्याप्रकरणी सचिन तेंडूलकर आणि लता मंगेशकर यांची चौकशी केली जाईल असं वक्तव्य देशमुख यांनी केलं. त्यानंतर यू-टर्न घेत \"सचिन-लता आमचे दैवत आहेत. मला आयटीसेलची चौकशी असं म्हणायचं होतं\" असं स्पष्टीकरण देशमुख यांनी दिलं. \n\nज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, \"देशमुखांनी अनेकवेळा अशी लूज वक्तव्यं केली आहेत ज्यामुळे ठाकरे सरकार, ते स्वत: आणि पक्ष अडचणीत येतो.\"\n\nवरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या\n\nकाही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने 10 पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. मुंबईतील या बदल्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाराज झाले होते. \n\nगृहमंत्री म्हणून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार गृहविभागाचा आहे. पण, गृहविभागाचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी स्थगित केला. मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर हा विषय शांत झाला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर..."} {"inputs":"...ाईल युनियनच्या नेत्या दिव्या म्हणतात, \"गोळ्या देण्याची ही पद्धत फार पूर्वीपासून आहे. पण त्याचे परिणाम मात्र आताच कळायला लागले आहेत. या गोळ्या देणाऱ्यांना वैद्यकीय ज्ञान नाही. ज्या गोळ्या दिल्या जातात, त्यांना वेष्टण नसतं. या दोन्ही गोष्टी चूक आहेत. \n\nसगळ्याच महिलांना पाळी दरम्यान त्रास होत नाही. अशावेळी ज्या महिलांना त्रास होतोय त्यांना शिफ्ट बदलण्यासारखा पर्याय मिळत नाही. म्हणून मग त्यांना गोळ्या घ्याव्याच लागतात.\" \n\n\"त्या जेव्हा कामातून सुटी मागतात किंवा थोडी विश्रांती मागतात, तेव्हा त्यांना ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"करणाऱ्या अनेक महिला उपचारांसाठी येतात. यातल्या बहुतेक महिला सकाळी न्याहारी करत नाहीत. त्या फक्त चहा-बिस्कीट खाऊन निघतात. बिस्किटात फक्त मैदा आणि साखर असते. पोषकतत्त्वं नसतात.\n\n कामाच्या ठिकाणी त्यांना अनेक अडचणी येतात, तणाव असतो, आर्थिक अडचणी असतात. यामुळे तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. म्हणून महिलांना भेडसावणाऱ्या या सामाजिक, मानसिक अडचणी लक्षात घेऊन मग ही समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायला हवा,\" त्यांनी पुढे सांगितलं. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाईलद्वारे व्यक्त केला होता.\n\nमुंबईत आयोजित होणाऱ्या काला घोडा फेस्टिव्हलमध्ये दरवर्षी आनंदवनाच्या कामाबाबतचा एक स्टॉल लागतो. तेव्हा भर दुपारी उन्हात डॉ. शीतल आमटे ते स्टॉल चालवायच्या.\n\nराष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर काम आणि गौरव\n\nजानेवारी 2016 मध्ये वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये 'यंग ग्लोबल लिडर 2016' म्हणून डॉ. शीतल आमटे यांची निवड झाली होती. त्यानंतर त्या वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या एक्स्पर्ट नेटवर्कच्या माध्यमातून ह्युमॅनटरीयन रिस्पॉन्ससाठी सदस्य म्हणूनही त्या निवडल्या गेल्या होत्या.\n\nसध्या वर्ल्ड ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पती गौतम करजगी पुढे नेत आहोत. आम्ही एक निवेदन जारी करून आमची भूमिका लवकरच जाहीर करू. मी फेसबुक लाईव्ह करून माझी मतं मांडली होती तो व्हीडिओ मला डिलिट करण्यास भाग पाडलं,\" अशी प्रतिक्रिया डॉ. शीतल आमटे-करजगी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली होती.\n\nयापूर्वीही डॉ. शीतल आमटे यांच्याशी संबंधितच एक वाद पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. \n\nआनंदवनातील वाद पोलिस ठाण्यात कसा पोहचला?\n\nआनंदवनची नवी कार्यकारिणी आपल्या पद्धतीने काम करत असतानाच आनंदवन राहणाऱ्या दोघांनी नाराजी उघड केली आणि वादाची ठिगणी पडली. डॅा. विकास आमटे यांचे पीए आणि त्यांच्यासोबत राहणारे राजू सौसागडे यांनी नव्या कार्यकारिणीवर आक्षेप घेणं सुरु केलं. \n\nमाजी सरपंच असलेल्या आणि सध्या आनंदवनातील ग्रामपंचायतीचे सदस्य राजू सौसागडे यांनी या वादानंतर पोलिस ठाण्यात धाव घेतली. \n\nआनंदवन आश्रमाच्या व्यवस्थापनाकडून आपल्याला हीन दर्जाची वागणूक मिळाल्याच पोलिस तक्रारीत सौसागडे यांनी सांगितले. \n\n\"नव्या व्यवस्थापनाने आपल्याकडून सर्व जबाबदाऱ्या काढून घेतल्या. ऑफिसात बोलावून अपमान केला,\" असं म्हणत सौसागडे यांनी दलित अत्याचारविरोधी कायद्यात (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) अन्वयेही तक्रार नव्या प्रशासनाविरोधात केली.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ाउली माय म्हणून मानायला लागले. मला तृतीयपंथीयांचं गुरुपद मिळायला लागलं आणि मग घरातच देवीचा दरबार भरू लागला. शिष्य आणि भाविकांकडून दान-दक्षिणा मिळू लागली. त्यातून मग अंगावरचं सोनं वाढत गेलं,\" अंगावरच्या दागिन्यांबद्दल माउली सांगतात.\n\nराजकारणात प्रवेश\n\nरेणुकामातेची सेवा सुरू असतानाच माउलींनी गावात समाजकार्य करायला सुरुवात केली. गावातली भांडणं मिटवणं, आजारी महिलांना पदरचे पैसे देऊन दवाखान्यात पाठवणं, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना या शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, अशी कामं त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"लोक लग्न वगैरे कार्यक्रमांसाठी बोलवायचे नाही. पण सरपंच झाल्यानंतर मात्र कार्यक्रमांची आमंत्रणं यायला लागली. मला हिजडा, छक्का म्हणणारी माणसं सरपंच माउली म्हणायला लागली. पूर्वी कुणाशी ओळख करून देताना नातेवाईक हा आमच्या गावचा आहे असं सांगायचे, आता मात्र सगळेच लोक मला आपला आहे असं म्हणतात,\" माउली बदललेल्या दिवसांबद्दल सांगतात.\n\nत्यानंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माउलींचा सत्कार केला आणि त्यांचं 3,000 लोकसंख्येचं तरंगफळ गाव दत्तक घेतलं. \n\nआमदारकी लढवण्याची इच्छा पण...\n\nसरपंच झाल्यानंतर गावात रस्त्याचं, पाण्याच्या टाकीचं, शौचालयांचं काम सुरू केल्याचं माउली सांगतात. तसंच पुढे आमदारकी लढवण्याची इच्छाही व्यक्त करतात. \n\nमाउलींच्या कामाबद्दल आम्ही स्थानिक पत्रकारांना विचारलं. \n\nतृतीयपंथीयांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचं माउली सांगतात.\n\n\"माउली सरपंच म्हणून निवडून आल्या त्याला अजून 1 वर्षसुद्धा झालेलं नाही. त्यामुळे त्यांच्या कामाचं मूल्यमापन इतक्यात करता येणार नाही. असं असलं तरी गेल्या 9 महिन्यांत त्यांनी केलेलं उल्लेखनीय म्हणावं असं काम अद्याप तरी आमच्या कानावर पडलेलं नाही,\" असं एका राज्य पातळीवरच्या वृत्तपत्रासाठी वार्ताहर म्हणून काम करणारे स्थानिक पत्रकार सांगतात.\n\n\"पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना माउलींनी आमदारकी लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यांच्या पक्षाकडून म्हणजे भाजपकडून याबाबत काहीही खुलासा करण्यात आलेला नाही. शिवाय सरपंचपदाच्या निवडणुकीची आणि विधानसभेच्या निवडणुकीची समीकरणं खूप वेगळी असतात. आतापर्यंत मिळालेल्या प्रसिद्धीच्या जोरावर त्यांना आमदारकीसाठी उभं राहावं असं वाटू शकतं. पण त्यासाठी त्यांनी अगोदर आपण गावात काय काय कामं करू शकतो, तृतीयपंथीयांसाठी भरीव असं काय करू शकतो, याकडे लक्ष द्यायला हवं,\" असं एका पत्रकारानं नमूद केलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाऊ नये. या हल्ल्याशी मोदी यांचा संबंध होता, असं या विधानातून अजिबात म्हणायचं नाहीये. मोदींचा विजय ही पाकिस्तानी सैन्याची गरज आहे, एवढाच त्याचा अर्थ आहे. कारण त्यामुळे पाकिस्तानी लष्कर पश्तून आणि बलुचींवर केलेल्या अत्याचारांवर पांघरूण घालू शकतं. \n\nपाकिस्तान भारताला प्रत्युत्तर देणार का? \n\nहवाई हल्ल्यानंतर भारतानं आपल्या हद्दीत प्रवेश केल्याचं पाकिस्ताननं मान्य केलं आहे. मात्र हल्ल्यात मोठं नुकसान झाल्याचं वृत्त पाकिस्ताननं नाकारलं आहे. \n\nभारताच्या हल्ल्याला योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी प्रत्युत्तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"िस्थितीत पाकिस्तान कोणतीही मोठी कारवाई करेल, असं मला अजिबात वाटत नाही. मात्र याबाबत खात्रीलायकदृष्ट्या काही सांगता येत नाही. कारण सर्व घटनाक्रमाला आता कुठे सुरूवात झाली आहे. \n\nपाकिस्तानच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर हा नियंत्रण रेषेजवळ केलेला हल्ला नाही, तर नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानात जाऊन केलेला हल्ला आहे. अशापरिस्थितीत प्रत्युत्तर देणं आवश्यक वाटलं तर पाकिस्तान नियंत्रण रेषेच्या आसपास काश्मिरमध्ये कारवाई करू शकतं. काही वर्षांपूर्वी उत्तर आंतरराष्ट्रीय सीमा रेषेजवळ पाकिस्ताननं स्फोट घडवला होता. \n\nजेव्हा बिन लादेनला मारण्यासाठी अमेरिकेनं कारवाई केली होती, तेव्हा अनेक हेलिकॉप्टर पाकिस्तानी क्षेत्रात घुसली होती. तेव्हा पाकिस्तानी वायुसेनेनं कोणतीही कारवाई केली नव्हती. म्हणजेच जे झालं, ते आपण यापूर्वीही पाहिलं आहे. \n\nइथे ज्या समस्या आहेत, त्यावरून लोकांमध्ये अनेकदा गैरसमजही पसरवले जातात. भारताकडे मोठं सैन्य आहे. मात्र लढाई कुठे लढली जात आहे, यावरही भारतीय लष्कराच्या क्षमता अवलंबून आहेत. म्हणजेच युद्ध नियंत्रण रेषेवरही होऊ शकतं किंवा आंतरराष्ट्रीय सीमारेषेवरही होऊ शकतं. \n\nसंख्याबळाचा विचार करता दोन्ही देशांच्या क्षमतांमध्ये फरक दिसतो. मात्र भारत आणि पाकिस्तानचं सैन्य जेव्हा नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेवर उभं ठाकतं, तेव्हा त्यांच्या क्षमतांमध्ये फारसा फरक नसतो. \n\nभारतीय जवान\n\nदीर्घकालीन युद्ध झाल्यास भारत पूर्ण क्षमतेनुसार आपल्या सैन्याचा वापर करू शकतो. देशातील वेगवेगळ्या भागात सीमारेषेवर सैन्य तैनात केलं जाऊ शकतं. माझं तरी हेच आकलन आहे. मला वाटतं, की अनेक अमेरिकन विश्लेषकंही असाच विचार करत असतील. एखादं छोटं युद्ध झाल्यास पाकिस्तान किंवा भारताकडे निर्णायक विजय मिळवण्याची क्षमता नाहीये. \n\nभारतानं आपल्या सैन्याचं मोठ्या प्रमाणावर आधुनिकीकरण केल्यानंतरही ही परिस्थिती आहे. भारताकडे मोठं सैन्य आहे. पण पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा भारतीय सैन्याच्या तुकड्यांच्या हालचालींची माहिती मिळू शकते. \n\nमाझं म्हणणं आहे, की छोट्या युद्धामध्ये भारत-पाकिस्तान एकमेकांवर निर्णायक विजय मिळवू शकणार नाहीत. आणि आंतरराष्ट्रीय समुदाय या दोन्ही देशांमध्ये दीर्घकालिन युद्ध होऊ देणार नाही. कारण दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज आहेत. त्यांच्यात दीर्घकालिन युद्ध होणं निश्चितच परवडणारं नाही. \n\n(प्राध्यापक क्रिस्टीन फायर यांच्याशी बीबीसीचे..."} {"inputs":"...ाऊन आईज टीम ज्या ठिकाणावरून पाणी पिते तिथलं पाणी पिण्यासाठी ब्लू आईज टीमने डिस्पोजेबल ग्लासचा वापर करावा. जेणेकरून त्यांची लागण कुणाला होऊ नये.\n\nइलिऑट सांगतात, मी सूचना केल्याबरोबर दोन्ही गटांच्या वागण्यात तात्काळ फरक पडला. ब्राऊन आईज टीममधली मुलं ब्लू आईज टीममधल्या मुलांशी अधिक आत्मविश्वासाने, अहंकाराने आणि निष्ठूरपणे वागू लागली. \n\nपुढच्या सोमवारीही त्यांनी हाच प्रयोग पुन्हा केला. मात्र, यावेळी त्यांनी टीम बदलल्या. \n\nप्रयोगाच्या शेवटी त्यांनी मुलांना त्यांचे अनुभव विचारले. डेबी हग्ज नावाच्या एक... उर्वरित लेख लिहा:","targets":"पैकी एक असलेल्या व्याख्यानाचा समावेश करण्यात आला आहे. \n\nप्रेक्षकांनी भरलेल्या सभागृहाला इलिऑट यांनी विचारलं, \"माझी इच्छा आहे की या खोलीतल्या त्या प्रत्येक श्वेतवर्णियाने उभं रहावं ज्याला हा समाज कृष्णवर्णियांना जशी वागणूक देतो तशी वागणून मिळाली तर आनंद होईल.\"\n\nसभागृहात शांतता पसरली. इलिऑट पुन्हा म्हणाल्या, \"तुम्हाला मी काय म्हणतेय ते कळलं नाही का? मी म्हणतेय की आपला समाज कृष्णवर्णियांशी जसा वागतो तसाच आपल्याशीही वागला तरी चालेल असं वाटणाऱ्या श्वेतवर्णियांनी उभं रहावं.\"\n\nकाही सेकंदांच्या शांततेनंतर त्या म्हणाल्या, \"कुणीही नाही. याचा अर्थ जे काही घडतंय ते तुम्हाला कळतंय आणि तसं आपल्याबाबतीत घडू नये, असंही तुम्हाला वाटतं. असं असेल तर तुम्ही इतरांच्या बाबतीत हे का घडू देता?\"\n\nश्वेतवर्णीय नागरिक वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवण्याची हिम्मत का दाखवत नाही, याचं कारण सांगताना इलिऑट बीबीसीला म्हणाल्या, \"कारण त्यांना भीती आहे की त्यांनी असं केलं तर या देशात इतर रंगाच्या लोकांना जशी वागणूक मिळते तशीच वागणूक त्यांना मिळेल.\"\n\nरंगावरून (melanin) व्यक्तिमत्व ठरत नाही\n\nइलिऑट म्हणतात जे अगदी साधं, सोपं आहे ते दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. माझ्या प्रयोगाच्या माध्यमातून मी हेच दाखवू इच्छिते. वर्णद्वेष अगदी लहानपणापासून भिनवला जातो. \n\nत्या पुढे म्हणतात, \"एखादी व्यक्ती जी श्वेतवर्णीय असेल, अमेरिकेत जन्मली आणि लहानाची मोठी झाली असेल आणि ती वर्णद्वेषी नसेल तर हा एक चमत्कार आहे.\"\n\n\"वर्णद्वेष शिकलेला गुण आहे. म्हणजेच तो अंगभूत नाही. मी श्रेष्ठ आहे, असं शिकून कुणी जन्माला येत नसतं. ते शिकवलं जातं आणि या देशात आपण हेच शिकवतोय.\"\n\nत्यांच्या मते अमेरिकी शिक्षण यंत्रणेला, \"कुठल्याही किंमतीत श्वेतवर्णियांच्या वर्चस्वाचं मिथक टिकून ठेवण्यासाठी\" डिझाईन केलं गेलंय.\n\nमात्र ,ज्या पद्धतीने वर्णद्वेष रुजवण्यात आला त्याच मार्गाने तो नष्टही केला जाऊ शकतो. \n\nइलिऑट म्हणतात, \"वर्णद्वेषी होऊ नका, असंही शिकवता येईल.\" \n\n\"डोळे आणि कातडीचा रंग ठरवणारं जे केमिकल किंवा रंगद्रव्य आहे ते सर्वांमध्ये सारखंच आहे - मेलॅनीन. एखाद्याच्या शरीरात हे रंगद्रव्य किती प्रमाणात आहे, यावरून त्या व्यक्तीची पारख करण्यात शहाणपण नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":"...ाऊन, हेव्ही ड्युटी ग्लोव्ज, गम बुट्स आणि सेफ्टी गॉगल्स असायला हवे. मात्र, या बाबतीत बऱ्याच अडचणी आहेत. \n\nमात्र, हॉस्पिटलमधले बहुतांश स्वच्छता कर्मचारी कॉन्ट्रॅक्ट बेसीसवर असतात, असं दिल्ली अस्पताल ठेका कर्मचारी युनियनचे जनरल सेक्रेटरी मृगांक यांनी सांगितलं.\n\nते म्हणाले, \"या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल आपले कर्मचारी मानत नाहीत. कचरा व्यवस्थापनाचं काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटायझेशनसाठी खूप झगडावं करावा लागतं. या वस्तुंचा तुटवडा आहे आणि म्हणून आधी हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रक्रिया व्हायची. प्लांट्सची क्षमता कमी असल्यामुळे पूर्वीसुद्धा संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लावणं शक्य होत नव्हतं आणि आता तर या प्लांट्सवर अधिकचा भार आला आहे. \n\nही अडचण लक्षात घेता कॉमन बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट करणारे प्लांट्स अधिक वेळ सुरू ठेवावे आणि जिथे हे प्लांट्स नाही तिथे जमिनीत खोल खड्डा करून त्यात कचऱ्याची विल्हेवाट लावावी, असं सरकारी निर्देशांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. \n\nमात्र, कचरा व्यवस्थापनतज्ज्ञांच्या मते कोव्हिड-19 मुळे कोरोना कचऱ्याचं प्रमाण खूप वाढलं आहे. त्यामुळे त्याचं व्यवस्थापन मोठं आव्हान आहे. \n\nक्वारंटाईन होम\n\nज्या घरांमध्ये कुणी होम क्वारंटाईन आहेत, तिथून प्रोटोकॉलनुसारच कचरा गोळा करण्यात येत असल्याचं प्रशासन आणि आरोग्य विभागाचं म्हणणं आहे. \n\nमात्र, इथे दोन प्रकारच्या अडचणी आहेत. पहिली अडचण म्हणजे कुठल्या घरात एखादी व्यक्ती क्वारंटाईन आहे, याची कुठलीच माहिती नाही. क्वारंटाईन असणाऱ्यांच्या घराबाहेर स्टिकर लावतात. मात्र, काही घरांवर स्टिकर नाहीत किंवा ज्यांनी हे स्टिकर काढले तिथे ते घरं क्वारंटाईन आहे की नाही, हे कळायला दुसरा मार्गच नाही. \n\nइतकंच नाही तर क्वारंटाईन असणाऱ्या घरांमध्ये कचरा वेगवेगळा गोळा करतात की नाही, याची खातरजमाही केली जात नाही. \n\nसामान्यांच्या आणि घरांच्या अडचणी\n\nसामान्य जनता, पोलीस कर्मचारी, प्रशासकीय कर्मचारीदेखील कोरोनापासून बचावासाठी मोठ्या प्रमाणावर मास्क, गोल्वज वापरत आहेत. \n\nघरामध्ये सर्व प्रकारचा कचरा एकाच ठिकाणी गोळा केला जातो. शिवाय हा कचरा गोळा करण्यासाठी स्थानिक पातळीवर विशिष्ट सिस्टिमही नाही. मोठ्या शहरांमध्ये तरी काही प्रमाणात ओला आणि सुका कचरा, मेडिकल वेस्ट, काचेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वेस्ट वेगवेगळा ठेवला जातो. मात्र, छोट्या शहरांमध्ये किंवा ग्रामीण भागात अजून एवढी जागरुकता नाही. \n\nटेरीचे सौरभ मनुजा सांगतात की घरातून जो जनरल कचरा निघतो, \"त्यात प्लास्टिक, कार्डबोड, मेटल अशा वस्तूही असतात. या वस्तुंवर कोरोना विषाणू बरेच दिवस सक्रीय असतो. हा विषाणू 24 ते 72 तास सक्रीय असतो. त्यामुळे कचरावेचकांना याचा संसर्ग होऊ शकतो. यातून कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता वाढते.\"\n\nहरियाणातले कोरोनाचे नोडल अधिकारी ध्रुव चौधरीदेखील कोरोना कचरा मोठं आव्हान असल्याचं म्हणतात. कारण भारतात घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा गोळा करण्याचीही अजून पद्धत नाही. अशात बायोमेडिकल कचरा..."} {"inputs":"...ाऊनमध्ये सूट देऊन आणि दळणवळण वाढवूनही जर खाद्यपदार्थांतली महागाई कायम राहिली तर याचा अर्थ ही समस्या जास्त गंभीर आहे आणि भविष्यातही कायम राहील.\" \n\nमोतीलाल ओस्वाल ब्रोकरेज कंपनीने म्हटलंय, \"जानेवारी 2021मध्ये महागाईचा दर 6 टक्के असू शकतो आणि मार्चमध्ये हा दर 6.5टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. सप्टेंबर 2021मध्ये हा दर पुन्हा 6 टक्क्यांवर येण्याचा अंदाज आहे.\"\n\nयाशिवाय महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात झालेल्या अनियमित पावसामुळे कांद्याच्या पिकाला उशीर झालाय आणि त्यामुळेही कांद्याचे भाव वाढलेले आहेत. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"कसान होईल. आणि ज्यांच्याकडे बँकेतून मिळणाऱ्या व्याजाखेरीज मिळकतीचे इतर पर्याय नाहीत अशा वयोवृद्धांचं आणि पेन्शनर्सचं अशावेळी काय होईल?\"\n\nम्हणूनच तज्ज्ञांच्या मते या परिस्थितीमध्ये वाढलेली महागाई आटोक्यात आणणं गरजेचं आहे. म्हणजे अर्थव्यवस्थाही रुळावर आणता येऊ शकेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाओ' आंदोलनाला उद्धव ठाकरे वा त्यांच्या सरकारमध्यल्या अन्य कोणी अद्याप उत्तर दिलं नाही आहे. पण 'आघाडी'चा भाग असणा-या 'राष्ट्रवादी'चे आमदार रोहित पवार ट्विटरवर या टीकेला प्रतिक्रिया देताहेत. \n\n\"देवेंद्र फडणवीसजी, आरोप प्रत्यारोप सोडले तर आपण मांडलेले मुद्दे महत्वाचे असून त्यावर 'महाविकास आघाडी' सरकार आणि मुख्यमंत्री काम करतच आहेत. पण राज्याचा काळजीपोटी वारंवार राज्यपालांकडे तक्रारी करण्यापेक्षा जबाबदार विरोधी पक्षनेता म्हणून मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणं योग्य ठरू शकेल,\" असं पवार यांनी फडणवीसांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रकारच्या अडथळ्यांना सामोरं जावं लागतं आहे. रुग्णांना इलाजासाठी होत असणा-या त्रासाची उदाहरणं समोर आली आहेतच, पण सोबत एवढ्या मोठ्या लॉकडाऊननंतर भेडसावणारे आर्थिक प्रश्न आता घराघरात पोहोचले आहेत. अशी चिंता सरकारवरच्या नाराजीच्या दिशेनंच जाते हे पाहून भाजप आता अधिक आक्रमक होताना दिसते आहे. \n\n\"मला वाटत आहे की भाजपा पहिल्यापासून आक्रमक आहे. टीकेचा सूर ते अधिकाधिक वाढवत नेत आहेत,\" असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात. \n\n\"सुरुवातीला उद्धव ठाकरेंबद्दल परसेप्शन असं होतं की त्यांना प्रशासनाचा अनुभव नाही. पण कोरोनानंतर त्यांची इमेज बदलत गेली. ती पॉझिटिव्ह होत गेली. ते चांगलं बोलतात, त्याचा लोकांवर परिणाम होतो. ती इमेज तशी होत जाणं भाजपाला राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही. त्यामुळे या नेतृत्वात कशाचा अभाव आहे हे त्यांना सांगणं भाग होतं,\" देशपांडे सांगतात. \n\nदुसरीकडे कोरोनाचे आकडे जसजसे वाढत गेले तसतसं कशाची कमतरता आहे हेही दिसत गेलं. सध्या प्रशासकीय अधिकारीच निर्णय घेत आहेत, पण राजकीय नेतृत्वाचा अभाव जाणवतो आहे. भाजप त्याचा फायदा घेताना दिसत आहे. \n\n\"भाजपानं तसंही ते विरोधी पक्षात आहे हे मनातून मान्य केलेलंच नाही आहे. त्यामुळे आता या आंदोलनांतून वा आक्रमक टीकेतून अपयशी नेतृत्व वा अपयशी राज्य अशी प्रतिमा ते बनवता आहेत. म्हणजे भविष्यात कोणताही राजकीय निर्णय घ्यावा लागला तर त्यासाठी केस बिल्ड झाली असेल,\" देशपांडे म्हणतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाकडे रवाना\n\nराष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार हे सहपरिवार सिल्व्हर ओकवरून शिवाजी पार्काकडे रवाना झाले आहेत. \n\n4.57 - मराठी पत्रकात 'धर्मनिरपेक्ष' शब्द नाही\n\nतिन्ही पक्षांच्य आघाडीनं एक पत्रक जारी करून त्यांचा किमान समान कार्यक्रम जाहीर केला. मराठी आणि इंग्रजीमध्ये ही पत्रकं जारी करण्यात आली. त्यातील इंग्रजी पत्रकात 'secular' म्हणजेच धर्मनिरपेक्ष शब्द लिहिण्यात आला आहे. मात्र मराठी पत्रकात धर्मनिरपेक्ष शब्द टाळण्यात आला आहे. \n\nमात्र \"ही आघाडी सर्वसामान्यांच्या हितासाठी, महाराष्ट्रात सर्व समाजघ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रेसचे नेते जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेलही तेथे उपस्थित आहेत.\n\n1.20: भाजपानंही बहुमत सिद्ध केलं असतं. जर सर्वोच्च न्यायालयानं 24 तासांची मुदत देण्याची अट घातली नसती तर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजीनामे दिले नसते. 24 तासात बहुमत सिद्ध करणं कठिण होतं.\n\n12.50: राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे छगन भुजबळ यांच्याबरोबर जयंत पाटीलही शपथ घेण्याची शक्यता आहे.\n\n12.40: शिवसेनेतर्फे एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई शपथ घेणार असल्याचं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.\n\n12.36: दुपारी चार वाजता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही पक्षांची मुंबईत रंगशारदा सभागृहात एकत्र पत्रकार परिषद होणार आहे.\n\n12.35: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज शपथ घेणार आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आज शपथ घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्य़ा दोन आमदारांची नावे यादीत आहेत. त्या यादीत आपले नाव आहे असे छगन भुजबळ यांनी सांगितलं. \n\n12.17: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन बंद केल्यामुळे त्यांच्याशी संपर्क होत नसल्याचं समजत आहे. सततचे येणारे फोन टाळण्यासाठी त्यांनी फोन बंद केल्याचे आणि ते शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहातील असे राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.\n\n12.00: द्रमुकचे अध्य़क्ष एम. के. स्टॅलिन नव्या सरकारच्या शपथविधीसाठी मुंबईत दाखल झाले आहेत.\n\n10.50: आज किती मंत्री शपथ घेतील हे माहिती नाही. परंतु मुख्यमंत्री आणि तीन पक्षांमधील काही मंत्री शपथ घेतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.\n\nसंजय राऊत यांनी केलं ट्वीट... असली उडान बाकी है...\n\nनेतेपदी उद्धव ठाकरे यांची निवड\n\nमहाआघाडीचे मुख्यमंत्रिपदासाठीचे उमेदवार म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी केली.\n\nही घोषणा करताना ते म्हणाले, \"मी यापूर्वी उद्धवजींना भेटलो नव्हतो. अलिकडेच माझी त्यांच्याबरोबर पहिल्यांदाच भेट झाली आणि मला त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप आवडलं.\" सरकारस्थापना दृष्टीपथात आल्यानंतर महाआघाडीच्या घरोब्याची सुरुवात ही अशी गोड शब्दांनी झाली. उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात 'ज्यांना 30 वर्षं विरोध केला त्यांनीच नेतृत्वावर विश्वास ठेवला' असं म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची स्तुती केली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे..."} {"inputs":"...ाकर मणि तिवारी म्हणतात, \"ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये लागू केलेल्या योजना अधिक ठळकपणे आपल्या भाषणांमध्ये नमूद केल्या. विशेषत: अन्न-धान्यासंदर्भातल्या योजनांचा उल्लेख त्या करत असत. तुमच्या कुटुंबाची मला काळजी आहे, हा संदेश महिला वर्गापर्यंत निश्चितपणे पोहोचला. यातून महिलांचा पाठिंबा मिळण्यास मोठी मदत झालं असं म्हणता येईल.\"\n\nमनोरंजन भारती याच मुद्द्यावर सांगतात, \"जितकं मी पश्चिम बंगालला ओळखतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा पश्चिम बंगालमध्ये फिरलो, त्यावरून एक निश्चित की, महिला तृणमू... उर्वरित लेख लिहा:","targets":"्दा नेला आणि ममता बॅनर्जींना एकटं पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा भाजपचा डाव त्यांच्यावरच उलटला आणि एकट्या लढणाऱ्या ममता बॅनर्जींना सहानुभूती मिळाली.\" \n\n'भाजपची संघटना नसण्याचा ममतांना फायदा'\n\nमात्र, पार्थ एम. एन. म्हणतात, \"पश्चिम बंगालमध्ये हिंदुत्त्वाचा स्वतंत्र मतदार नाहीच असं म्हणता येणार नाही. भाजपनं आताही 3 जागांवरून कित्येक पटींची मारलेली उडी याच मतदारांवर आहे, असं म्हणता येईल. संघटनात्मक बांधणी भाजपची नसल्यानं मतदारांना मतदानकेंद्रांपर्यंत नेण्यात ते यशस्वी झाले नाहीत. त्याचा फायदा ममता बॅनर्जींना झाला.\"\n\nपार्थ एम. एन. यांनी भाजपच्या संघटनात्मक बांधणीचा मुद्दा उपस्थित केला. ममता बॅनर्जींना इथेही मोठा फायदा झाल्याचं दिसून येतं. विशेषत: भाजपचं पश्चिम बंगालमध्ये मोठा चेहरा नसल्याने बसलेला फटका. \n\n\"भाजपची संघटनात्मक ताकद ग्राऊंड लेव्हलवर दिसून येत नाही. प्रत्यक्षपणे मतदारांपर्यंत पोहोचणं किंवा बूथ मॅनेजमेंट याबाबतीत भाजप मजबूत दिसून आल्या नाहीत. राज्याचं प्रतिनिधित्व करणारा कुणीही तगडा स्थानिक नेता नसणं, तिथली भाषा बोलणारा मोठा नेता नसणं अशा गोष्टींचा फटका भाजपला बसला आणि याच गोष्टींचा ममता बॅनर्जींनी फायदाही करून घेतला,\" असं पार्थ एम. एन. सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ाका लक्षात घेता जास्त संख्येने पोलीस तैनात करण्याची गरज होती. पण त्या संख्येने पोलीस उपस्थित नव्हते. पोलिसांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयासमोर जमलेल्या लोकांच्या सुरक्षेबाबत हलगर्जीपणा का केला, असा प्रश्न सुधा यांनी विचारलं. त्या पुढे म्हणाल्या, यापेक्षाही गंभीर काहीतरी घडलं असतं तर कोण जबाबदार होतं, हे आंदोलन हलक्याने घेण्यात आलं का हा प्रश्न पडतो. एखाद्याने जमलेल्या लोकांवर अॅसिड फेकलं असतं किंवा चाकूने हल्ला केला असता तर भयानक परिस्थिती निर्माण झाली असती. \n\nघटनास्थली गर्दी खूपच जास्त होती. उच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंड यार्ड पोलिसांचं कामही कौतुकास्पद होतं, पण रोड बंद केल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आणि काही प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या होत्या. लंडन प्रशासनाने गर्दीचा अंदाज ठेवून व्यवस्थापन करणं आवश्यक होतं. त्यांनी कमी गर्दीची अपेक्षा ठेवली होती पण प्रमाणापेक्षा जास्त लोक आंदोलनासाठी आले होते, असं राजपूत यांनी सांगितलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाकी गोडसे यांनी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत हा खुलासा केला. \n\n\"सांगलीत असताना 1932 साली नथुराम यांनी संघपरिवारात प्रवेश केला होता. हयातीत असेपर्यंत ते संघाचे बौद्धिक कार्यवाह होते. त्यांनी कधीही संघाला सोडचिठ्ठी दिली नव्हती वा त्यांना संघातून बेदखल करण्यात आले नव्हते,\" असा दावा त्यांनी केला आहे.\n\nगांधीजींची हत्या आणि संघ \n\nमहात्मा गांधी यांच्या हत्येचे धागे संघाशी जोडले जातात. 'महात्मा गांधी : लास्ट फेज' या नवजीवन प्रकाशन, अहमदाबाद येथून प्रकाशित झालेल्या पुस्तकात गांधीजींचे खासगी सचिव अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासून लांब ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.\n\n'लेट्स कील गांधी' या त्यांच्या पुस्तकात गांधींचे पणतु तुषार गांधी यांनी लिहिले आहे, \"तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांची कन्या मणिबेन पटेल यांनी कपूर आयोगाला असे सांगितले की, बैठकीपासून दूर ठेवण्यात आल्याच्या दुसऱ्याच दिवशी, सकाळी संघाचे काही उच्चपदस्थ त्यांच्या वडिलांची भेट घेण्यास आले होते. 1 फेब्रुवारी 1948 रोजीही संघाचे लोक, पटेलांना भेटण्यासाठी आले आणि गांधीजींच्या हत्येशी संघाचा काहीएक संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला होता\"\n\nसंघाला मंत्रिमंडळाच्या बैठकीपासून लांब ठेवण्याचा निर्णय लीक झाला. कपूर आयोगाला एका साक्षीदाराने दिलेल्या साक्षीचा हवाला घेत तुषार गांधी आपल्या पुस्तकात लिहितात- 'बैठकीपासून लांब ठेवले गेल्याचा निर्णय कानावर पडताच, संघाचे नेते भूमिगत झाले. फेब्रुवारी 1948 ते जुलै 1949 पर्यंत ही बंदी कायम होती.'\n\nकपूर अहवालात सरदार पटेल यांची कन्या मणिबेन पटेल यांचाही जबाब साक्षीदार म्हणून नोंदवण्यात आला. त्या होत्या साक्षीदार क्रमांक 79. त्यांनी कपूर आयोगाला पुढील माहिती दिली, \"गांधीजींच्या हत्येसाठी सरदार पटेलच जबाबदार असल्याचा आरोप जयप्रकाश नारायण यांनी एका बैठकीत अगदी जाहीररीत्या केला. बैठकीला मौलाना आझादही उपस्थित होते. मात्र त्यांनी जयप्रकाश यांचे आरोप खोडून काढण्याचा किंवा त्याला विरोध करण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. माझ्या वडिलांसाठी हा मोठा धक्का होता.\"\n\nकपूर आयोगाने गांधीजींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन पोलीस अधिकारी जेटली यांची चौकशी केली. गांधीजी जेव्हा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जात तेव्हा त्यांना कशाप्रकारे सुरक्षा दिली जात असे यावर आयोगाने स्पष्टीकरण मागितले. त्यावर जेटली यांनी खुलासा केला, \"सुरक्षा देण्यासाठी स्थानिक पोलिसांचा समावेश केला जात नसे. मात्र राजकीय खबरदारी म्हणून, साध्या वेशातल्या पोलिसांना गांधीजींच्या आसपास तैनात केले जात असे.\"\n\n\"हत्येच्या घटनेपूर्वी संघकार्यकर्त्यांकडून जप्त करणाऱ्यात आलेली शस्त्रे मी महात्मा गांधींना दाखवली होती. इतकेच नाही तर संघाकडून काही गंभीर घातपातीची शक्यता असल्याचेही गृहमंत्री सरदार पटेल यांच्या कानावर घातले होते. त्यांना सावध करण्याचा प्रयत्न केला होता,\" असा अधिकचा खुलासा जेटली यांनी आयोगाकडे नोंदवला होता. \n\nराजस्थानातील अलवर जिल्ह्यातील घटनाक्रमाचा कपूर आयोगाच्या चौकशी अहवालात तपशीलवार उल्लेख आहे. एक..."} {"inputs":"...ाखल केलं. कारण दोन्ही प्रकरणं एकमेकांशी जोडली गेली होती.\n\nआरोपपत्रात बाळासाहेब ठाकरे, कल्याण सिंह, चंपतराय, धर्मदास, महंत नृत्य गोपालदास आणि काही इतर लोकांचा नावं जोडली गेली होती. \n\n8 ऑक्टोबर 1993ला उत्तर प्रदेशने या प्रकरणाला ट्रान्सफर करण्यासाठी एक नवी अधिसूचना काढली. त्यामध्ये या 8 नेत्यांविरुद्ध एफआयआर नंबर 198 जोडले गेले. याचा अर्थ बाबरी मशीद पाडण्यासंदर्भातील सर्व प्रकरणांची सुनावणी लखनौच्या विशेष न्यायालयात होईल.\n\nतांत्रिक कारणांमुळे अडकलं प्रकरण\n\n1996मध्ये लखनौच्या विशेष न्यायालयानं सर्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारण बाबरी मशीद पाडण्याच्या गुन्हेगारी कटाचा एफआयआर नंबर 197 आणि भावना भडकवणाऱ्या भाषणांचा एफआयआर 198 दोन्ही वेगवेगळे होते.\n\nत्या दरम्यानच रायबरेली कोर्टानं लालकृष्ण अडवाणी यांच्या एका याचिकेवर सुनावणी करताना त्यांच्याविरोधात खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं स्वीकारून त्यांची आरोपातून सुटका केली.\n\nमात्र 2005 साली अलाहाबाद हायकोर्टानं रायबरेली कोर्टाचा आदेश रद्द केला आणि अडवाणींसह इतर आरोपींविरोधात खटले सुरू राहातील असं स्पष्ट केलं. हे प्रकरण कोर्टात पुढे सरकलं खरं पण त्यात गुन्हेगारी कटाच्या आरोपाचा समावेश नव्हता. 2005मध्ये रायबरेली कोर्टाने आरोप स्पष्ट झाले आणि 2007 मध्ये या प्रकरणातील पहिली साक्ष नोंदवली गेली. \n\nत्यानंतर दोन वर्षांनी लिबरहान आयोगानेसुद्धा आपला 900 पानांचा अहवाल सुपूर्द केला आणि नंतर तो जाहीर करण्यात आला. या अहवालात संघ परिवार, विहिंप, बजरंग दल आणि भाजपाच्या प्रमुख नेत्यांना काही घटनांसाठी जबाबदार धरण्यात आले होते. या घटनांमुळे बाबरी प्रकरण घडलं.\n\n2010मध्ये दोन्ही प्रकरणांना वेगळं करण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला अलाहाबाद हायकोर्टानं कायम ठेवलं. \n\n2001मध्ये या प्रकरणातील हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सीबीआयने पुनर्विचार याचिका दाखल केली होती.\n\nहायकोर्टानं म्हटलं होतं, या प्रकरणात दोन प्रकारचे आरोपी होते. पहिल्या नेत्यांमध्ये जे मशिदीपासून 200 मी अंतरावर मंचावरून कारसेवकांना भडकवत होते आणि दुसरे खुद्द कारसेवक. म्हणजे लालकृष्ण अडवाणी आणि इतर नेत्यांना गुन्हेगारी कटात समाविष्ट केलं जाऊ शकत नव्हतं. \n\nया निर्णयाविरोधात सीबीआयने वर्ष 2011मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आणि 20 मार्च 2012 रोजी एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यामध्ये दोन्ही प्रकरणांची एकत्र सुनावणी व्हावी असा युक्तिवाद करण्यात आला. \n\nया प्रकरणाची सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं 2015 साली लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि कल्याण सिंह यांच्यासह भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना नोटीस बजावून गुन्हेगारी कटाचे कलम हटवू नये या सीबीआयच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितले.\n\n2017मध्ये सर्वोच्च न्यायालयाने अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय रद्द केला आणि गुन्हेगारी कटाचा आरोप नव्याने लावून दोन्ही प्रकरणांची एकत्र सुनावणी करण्याची परवानगी दिली.\n\nसर्वोच्च न्यायालायाने हा अडथळा कायमचा दूर केला आणि लालकृष्ण अडवाणी..."} {"inputs":"...ाखळदंडांमुळे फराहला झालेल्या जखमा भरून यायला वेळ लागणार आहे.\n\nफराहचे पालक कोर्टाच्या निकालाची वाट बघत असतानाच फराहने धर्मपरिवर्तन आणि लग्न दोन्ही मंजूर असल्याचं सांगितल्याने आपण तपास थांबवत असल्याचं पोलिसांनी फराहच्या वडिलांना सांगितलं. \n\nफराहनेही 23 जानेवारीला कोर्टात हेच सांगितलं. मात्र, फराह कुणाच्यातरी दबावाखाली असल्याचा संशय कोर्टातल्या अधिकाऱ्यांना आला. खोलात चौकशी केल्यावर फराहनेही हे मान्य केलं. \n\nती सांगते, \"मी कोर्टात तसं म्हणाले कारण अपहरणकर्त्या तरुणाने मला धमकावलं की मी नकार दिला तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ज्या धमक्या येतात त्यामुळे या आघाताची तीव्रता आणखी वाढते. मारियाप्रमाणे इतरही अनेकींसाठी यूकेमध्ये आश्रय हीच सुरक्षित जीवनाची आशा आहे.\"\n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनीही अशाप्रकारे बळजबरीने होणाऱ्या धर्मांतर प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nइमरान सरकारमधले धार्मिक सलोखाविषयक विशेष प्रतिनिधी ताहीर मेहमूद अशरफी यांनी नुकतच म्हटलं होतं, \"लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं अपहरण, धर्मपरिवर्तन आणि बळजबरीने लग्न हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत.\"\n\nमात्र, आसिफ यांचा पोलिसांचा अनुभव बघता अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, असं म्हणावं लागेल. आपल्या मुलीचं अपहरण करणाऱ्या तिन्ही गुन्हेगारांना शिक्षा होईपर्यंत लढा सुरूच ठेवणार असल्याचं आसिफ सांगतात. \n\nफराह आता 13 वर्षांची झाली आणि घरी परतल्याचा तिला खूप आनंदही आहे. तिच्याबरोबर जे काही घडलं त्या धक्क्यातून सावरण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञांची ती मदतही घेतेय. आपल्यासारख्याच इतर मुलींच्या सुटकेसाठीही प्रयत्न करावे, अशी तिची इच्छा आहे. \n\nती म्हणते, \"ईश्वराचं पाकिस्तानातील प्रत्येक मुलाकडे लक्ष आहे आणि तो त्या सर्वांचं रक्षण करेल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाखाली आहे. \n\nहा तिसरा हमाम सध्या सामान्य जनतेसाठी उघडण्यात आलेला नाही. मात्र, या हमाममुळे मूळ वास्तूचा विस्तार आणि त्याची भव्यता लक्षात येते, असं पुरातत्व शास्त्रज्ञांना वाटतं. \n\nप्राचीन वास्तुकला\n\nदगड आणि संगमरवराने बनलेली हम्मामची मूळ बनावट कायम आहे. \n\nस्नान करण्यासाठी आलेले पाहुणे इथे प्राचीन दगडाच्या बेंचवर बसून वाफ घेऊ शकतात आणि विशाल मेहराब (कमान असलेले दरवाजे) आणि संगमरवराने सजवलेल्या टाईल्स बघू शकतात. \n\nजेरुसलेममधल्या अल-कुद्स विद्यापीठातले प्राध्यापक आणि जेरुसलेम इस्लामिक वक्फमध्ये पुरा... उर्वरित लेख लिहा:","targets":"लवणाऱ्या अल-कुद्स विद्यापीठाला बाजारातले व्यापारी लवकरच टॉवेल, स्पंज, साबण आणि स्पाशी संबंधित वस्तूही विक्रीला ठेवतील, अशी आशा आहे. त्यामुळेच विद्यापीठ स्वतः या सगळ्या वस्तूंची विक्री करणार नाही. \n\nबशीर म्हणतात, \"हमाम पुन्हा सुरू करण्याचा अर्थ बाजाराची व्याप्ती वाढवणं, हा देखील आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाखोंचे मोर्चे सुरू असताना संसदेत कुणीही खासदार बोलायला तयार नव्हते. काही जण मोर्चात सहभागी झाले पण दिल्लीत शांत राहिले.\n\nमी एकमेव खासदार आहे ज्याने दिल्लीत आंदोलन केल, मी 40-50 लाखाच्या लोकांना शांत करण्यासाठी स्टेजवर गेलो तर माझ्यावर मॅनेज झाले अशी टीका झाली. पण मी मराठा समाजासाठी रिस्क घेतली. इथून पुढे देखील मी सेवक म्हणून जाणार असं सांगत नेतृत्वाच्या मुद्द्यावर संभाजी राजे यांनी पडदा टाकला.\n\nमराठा समाज गोलमेज परिषदेमधील ठराव\n\n1. मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी येत्या 4 ऑक्टोबरला कोल्हापूरमध्ये सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर इथल्या वकिलांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यानुसार न्यायालयात आरक्षण टिकवण्यासाठी नव्याने याचिका दखल करण्यासंदर्भात विचारमंथन करण्यात येणार आहे. \n\nमराठा संघटनांमध्ये विरोधी भूमिका का?\n\nयाबाबत सकाळचे संपादक श्रीराम पवार यांनी सांगितलं की, मराठा आरक्षणासाठी उभा राहिलेला लढा हा उस्फूर्त होता. कोपर्डीच्या घटनेनंतर झालेल्या उद्रेकातून ही चळवळ उभी राहीली. हा लढा नेतृत्वहीन होता. आधी उत्स्फुर्त आंदोलनं झाली. त्यानंतर मधल्या काळात जिल्हा आणि राज्यात समन्वयकांची फळी तयार झाली. त्यानंतर निवडणूक झाली आणि मग स्वतंत्र भूमिका किंवा गट तयार झाले. \n\nसर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर याला सामोरं कसं जायचं याबाबत संपूर्ण एकवाक्यता दिसत नाही. \n\nआरक्षण मिळालं पाहिजे यावर जरी एकमत झालं असलं तरी ते मिळवण्याबाबत नेमकं काय करायचं याबाबत आंतरिक मतं वेगवेगळी आहेत.त्यातूनच एकीकडे गोलमेज परिषद झाली तर दुसरीकडे नाशिक मध्ये राज्यव्यापी बैठक झाली. पण या सगळ्यांदरम्यान एकमेकांशी संवाद नसल्याने घेतल्या जाणाऱ्या भूमिका वेगवेगळ्या दिसत आहेत. असं पवार यांनी म्हटलं. \n\nतर वरिष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनी देखील मराठा संघटनामध्ये काही मुद्यांवर वेगवेगळ्या भूमिका असल्याचं म्हटलं. मराठा आरक्षण टिकवण्यासाठी मांडल्या जाणाऱ्या बहुतेक भूमिका या राजकीय आहेत. मराठा समाजाचा OBC मध्ये समावेश करण्याच्या मुद्यावरून मतप्रवाह आहेत. \n\nओबीसीमध्ये समावेश केल्याने मराठा समाजातील अनेक नेत्यांच्या राजकीय अस्मिता दुखावल्या गेल्या. त्यामुळं मराठ्याना स्वंतत्र आरक्षणाची मागणी होत आहे. पण जो कुणबी समाज आधीपासूनच ओबीसीमध्ये आहेत. त्या कुणबी समाजाचं काय हा विचार कुणी करत नाही. गेल्या काही वर्षात या मुद्याला पूर्णतः राजकीय स्वरुप आल्याने विसंवाद दिसत आहेत. \n\nमराठा समाजाच्या परस्परविरोधी भूमिका म्हणजे राजकारण होतंय का यावर बोलताना माने म्हणाले, सध्या सर्वच राजकीय पक्षांना मराठ्यांचा राजकीय फायदा घ्यायचा आहे. आघाडी सरकारचं आरक्षण न्यायालयात टिकलं नाही. मराठा समाज हा पारंपरिकरित्या आघाडीचा मतदारवर्ग आहे. हा मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी सध्या भाजप मराठ्यांच्या अस्मितेला हात घालत आहे. त्यातूनच मराठा समाजामध्ये फूट पडल्याचं चित्र आहे. \n\nतर भाजपच्या सरकारने दिलेल्या आरक्षणाला स्थगिती..."} {"inputs":"...ाग आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण केवळ परमबीर सिंग यांच्यापर्यंत थांबणारं नाही, तर यामागचे राजकीय बॉसेसही शोधायला पाहिजेत,\" असं फडणवीस म्हणाले. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\n फडणवीस यांचा रोख कोणाकडे आहे असं पत्रकार त्यांना वारंवार म्हणत असतांना पुराव्यांशिवाय अधिक बोलणार नाही असं ते म्हणाले, पण एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ते मुख्यमंत्री असतांना वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याचं आणि सेनेचे मंत्री येऊन भेटल्याचं सांगितलं. \n\n दुसरीकडे, भाजपाचे प... उर्वरित लेख लिहा:","targets":"या गृहमंत्र्याला आता काही होऊ देईल असं वाटत नाही,\" असं देशपांडे म्हणतात.\n\n\"गेल्या वर्षभरात पोलिसांचं राजकीयिकरण मोठ्या प्रमाणात झालं. सगळ्या नियुक्त्या या राजकीय झाल्या. परमबीर हे महासंचालक अगोदरच व्हायला हवे होते पण ते मुंबई पोलीस आयुक्तच राहिले. आता NIA चौकशीला बोलवू शकतं म्हणून त्यांची नाईलाजानं बदली केली गेली. पण तपास NIA कडे आहे आणि वाझे या चौकशीतलं केवळ प्यादं आहे. अगोदर प्यादं गेलं, मग वजीर जाईल आणि मग राजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. हे प्रकरण केवळ इथपर्यंत या सरकारसाठी थांबणार नाही,\" असं राजकीय पत्रकार आशिष जाधव म्हणतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाग होते. त्यांच्या मुलाने या सगळ्या उपक्रमापासून स्वत:ला दूर ठेवलं. स्वामी अय्यपाच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाची अनुमती सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने देण्यात आली होती. हा उपक्रम कोर्टाच्या निर्णयाच्या समर्थनार्थ होता. \n\nतुषार वेलापल्ली यांचे वडील वेलापल्ली नातेसन हे उद्योगपती आहेत.\n\nतुषार यांच्या उमेदवारीला वडिलांचा पाठिंबा आहे का?\n\nतुषार सांगतात, \"वडिलांचा मला पाठिंबा आहे. ते माझे बाबा आहेत. शबरीमला हा राजकीय मुद्दा नव्हता. मानवी साखळी उपक्रमात ते सहभागी झाले, कारण सरकारने त्यांना तस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने ही जागा रिक्त झाली. \n\n2009 आणि 2014 मध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं होतं. 23 एप्रिलला वायनाडसाठी मतदान होणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ागचा हेतू होता. तुम्हीही हा प्रयोग करू शकता. किंवा घरच्या घरी व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसिद्ध करू शकता. \n\nअनेक डॉक्टर्स आणि मानसोपचार तज्ज्ञांनी सध्या आपले फोन नंबर्स सर्वांसाठी जाहीर केले आहेत. कोणाला सल्ला हवा असल्यास वा मानसिक ताण आल्यास त्या व्यक्तींना मदत पुरवण्यासाठी अनेक संस्थांनी हेल्पलाईनही सुरू केलेल्या आहेत. \n\n5. आर्थिक मदत \n\nसध्याच्या घडीला अनेक संस्था आणि गट इतरांना मदत करत आहेत. अशा संस्था वा गटांना तुम्ही आर्थिक वा वस्तूंच्या रूपाने मदत करू शकता. पण मदत करायच्या आधी या... उर्वरित लेख लिहा:","targets":"घ्या. \n\nआपल्याकडे आलेली माहिती खात्रीशीर वाटत असली, जवळच्या व्यक्तीकडून आलेली असली तरी ती तपासून घ्या. \n\nकिमान दोन विश्वासार्ह स्रोतांनी त्या गोष्टीला दुजोरा दिला असेल, तरच ती माहिती पुढे पाठवा. \n\nतुम्ही न वाचलेला लांबच लांब मेसेज, न पाहिलेला व्हिडिओ जसाच्या तसा फॉरवर्ड करू नका. \n\nआणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे कोव्हिडच्या पेशंट्सचं नाव, पत्ता जाहीर करू नका. तुमच्या परिसरातल्या एखाद्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात येत असेल, तर त्याचा व्हिडिओ करून, तो पुढे फॉरवर्ड करू नका. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ागरिकत्वासाठी ग्रामपंचायतीनं दिलेल्या प्रमाणपत्राच्या आधारे दावा केला आहे. आणि यात सर्वाधिक महिला आहेत.\n\nलोकांच्या समोरचे प्रश्न \n\nNRC अपडेटचे राज्य समन्वयक प्रतीके हजेला यांनी म्हटलं आहे की, \"31 डिसेंबर रोजी प्रकाशित होणाऱ्या एनआरसीच्या मसुद्यात ज्या लोकांची नावं नसतील त्यांनी चिंता करायचं कारण नाही. कारण याचा अर्थ असा असेल की, त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी प्रक्रिया अद्याप सुरू आहे.\"\n\n\"जे लोक कागदपत्रांच्या आधारे आपल्या आई-वडिलांशी किंवा पूर्वजांशी संबंध सिद्ध करू शकले नाहीत, त्यांची कारणं ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"एनआरसीला अपडेट करण्यात येत आहे.\n\nआसूचे मुख्य सल्लागार समुज्जल कुमार भट्टाचार्य यांचं म्हणणं आहे की, \"1971 नंतर आसाममध्ये आलेल्या कुणाही बांगलादेशी नागरिकाला राज्यात राहायची परवानगी दिली जाणार नाही. मग तो हिंदू असो वा मुस्लीम.\"\n\n\"मागील काही वर्षांपासून आसू त्रुटीमुक्त एनआरसीची मागणी करत आहे, ज्यात फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांचा समावेश असेल\", भट्टाचार्य सांगतात. \n\nगुवाहाटी उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील हाफिज रशीद अहमद चौधरी सांगतात, \"बांगलादेशींच्या मुद्द्यावर बऱ्याच काळापासून राजकारण सुरू आहे. कुणी म्हणतं आसाममध्ये 40 लाख बांगलादेशी आहेत, तर कुणी म्हणतं 50 लाख. बंगाली मुस्लीम या अशा गोष्टी ऐकून-ऐकून वैतागले आहेत.\"\n\n\"आसामची भाषा आणि संस्कृती स्वीकारल्यानंतरही परदेशी असल्याचं लेबल लावलं जात असल्यामुळे लोक दु:खी आहेत. लष्करात काम केल्यानंतरही विदेशी असल्याची नोटीस पाठवली जाते. त्यामुळे मुस्लीम लोकांना वाटतं की, त्रुटीमुक्त एनआरसी समोर यावी ज्यामुळे यासारख्या गोष्टी थांबतील\", हाफिज रशीद अहमद चौधरी म्हणतात.\n\nभारतात 1951 सालच्या जनगणनेनंतर त्याच वर्षी एनआरसी तयार करण्यात आली होती. याचं कार्य भारत सरकारच्या रजिस्ट्रार जनरलच्या वतीनं राज्य सरकारच्या मार्फत चालवलं जातं.\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पालकमंत्री विजय शिवतारे घटनास्थळी दाखल झाले आहेत. \n\nसंध्याकाळी 5- चर्चेस सदैव तयार - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार असल्याचं ट्वीट केलं आहे. \n\nमुख्यमंत्र्यांच्या पत्रकातील ठळक मुद्दे \n\nदुपारी 4.30 - मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी - अशोक चव्हाण \n\n\"खटल्याची सुनावणी कशी लांबवता येईल, एवढाच प्रयत्न सरकार करत आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही,\" असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा वापर. पोलीस सहआयुक्त मधुकर पांडेय घटनास्थळी दाखल.\n\nदुपारी 2.52 ठाण्यात पोलिसांवर दगडफेक\n\nठाण्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यात रॅपिड ऍक्शन फोर्सला बोलावण्यात आलं आहे. \n\nदुपारी 2.47 नाशिकमध्ये बससेवा बंद \n\nनाशिकच्या ठक्कर बस स्थानकात असा शुकशुकाट आहे. \n\nदुपारी 2.44 - हॉटेलची तोडफोड \n\nठाण्यातल्या नितिन कंपनी जंक्शनजवळ आंदोलकांनी केली मरक्युरी डाईन हॉटेलची तोडफोड. \n\nदुपारी 2.35 - मुंबईत सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद \n\nमुंबईतील बंद स्थगित करत असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. तसंच लोकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे. \n\nदुपारी 2.18 - साताऱ्यात दगडफेक, पोलीस अधीक्षक जखमी\n\nसाताऱ्याच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात टायर जाळून आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या 5 नळकांड्या फोडल्या. प्रत्युत्तरात जमावकडून झालेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झालेत.\n\nदुपारी 2.05 - उस्मानाबादमध्ये 7 जणांवर गुन्हे दाखल \n\nउस्मानाबादमध्ये मंगळवारी झालेल्या आंदोलनात दगडफेक झाली होती, या प्रकरणी पोलिसांनी सात तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर ३०७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत. \n\nउस्मानाबाद शहरात सकाळी तुरळक ठिकाणी दगड फेक झाली. सध्या परिस्थीती नियंत्रणात आहे. \n\nदुपारी 2 मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा - महिला रिक्षा चालक \n\nमुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यावा असं महिला रिक्षा चालक स्वप्नगंधा जोशी यांनी म्हटलं आहे. आंदोलनामुळे सामान्यांना त्रास होत आहे, तसंच अनेकांचा रोजगार बुडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.\n\nस्वप्नगंधा रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करतात. आंदोलनामुळे त्यांचा आजचा रोजगार बुडाला आहे. \n\nदुपारी 1.40 ठाण्यात बाईक रॅली \n\nमराठा आंदोलकांनी ठाण्यात बाईक रॅली काढली. \n\nदुपारी 12.30 ठाण्यात आक्रमक आंदोलकांमुळे कडकडीत बंद\n\nठाण्यात सकाळपासून आंदोलकांनी आक्रमकपणे रस्ते आणि रेल्वे रोखून धरल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडणं टाळत असल्याचं दिसलं. \n\nएरवी गजबजलेल्या ठाणे स्टेशन परिसरातल्या रिक्षा स्टँडवर आज शुकशुकाट दिसतो आहे.\n\nआत्ता रेल्वे आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत दिसत असली, तरी एरवी गजबजलेल्या स्टेशन परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो आहे, असं बीबीसीचे बातमीदार प्रशांत ननावरे यांनी कळवलं.\n\nतीन हात नाका इथला हायवे बंद आहे. नितीन कंपनी ते..."} {"inputs":"...ागात 17 जानेवारी रोजी हुतात्मा दिन साजरा केला जातो. त्याला महाराष्ट्रातले नेते येऊ नयेत म्हणून कर्नाटक पोलिसांनी सकाळपासूनच महामार्गावर तपासणी सुरू केली होती. मात्र कर्नाटक राज्य परिवहनाच्या बसमधून कार्यक्रमस्थळी पोहोचलेल्या यड्रावकर यांना तेथेच रोखण्यात आलं.\n\nकाही दिवसांपूर्वी, विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सीमाभागाचा उल्लेख \"कर्नाटक-व्याप्त महाराष्ट्र\" असा केला होता. \"नागरिकत्व सुधारणा कायद्याद्वारे केंद्र सरकार परदेशातून येणाऱ्या हिंदूंचा विचार करत आहे. मग बेळगाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली पाहिजे, असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींशी महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजप नेत्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं,\" असं संजय राऊत यांनी म्हटलं.\n\nपुन्हा ते उदयनराजेंना म्हणाले की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहात याचा पुरावा द्या.\n\nसंभाजीराजे छत्रपती यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक ट्वीट केलं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी संजय राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला. 'उद्धवजी संजय रौतांच्या जीभेला लगाम घाला' असं ट्वीट त्यांनी केलं.\n\nशिवाजी महाराजांच्या घराण्याला सातत्याने लक्ष्य करत असल्याबद्दल साताऱ्याचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले उदयनराजे भोसले यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांचं नाव न घेता त्यांनी त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली होती.\n\n\"नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही. तो मोठ्ठा कधीच नव्हता. दरवेळी म्हटलं जातं की वंशजांना विचारा. जेव्हा शिवसेना काढली तेव्हा वंशजांना विचारून शिवसेना हे नाव तुम्ही ठेवलं का,\" असा सवाल उदयनराजेंनी त्यांचं नाव न घेता केला.\n\n\"वंशज म्हणून आम्ही काय केलं आहे? जे आम्हाला शिवाजी महाराजांनी शिकवलं की तेच आम्ही केलं. जर कुणी आमच्याविरोधात ब्र काढला तर बांगड्या आम्ही पण भरलेल्या नाहीत,\" असा इशारा उदयनराजे भोसले यांनी दिला.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ागात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. लोक प्रचार, मतदान यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. \n\nराज्याचे मुख्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे ग्रामपंचायत निवडणुका रुग्णवाढीचं एक कारण असल्याचं सांगतात. \n\n\"शहरांमध्ये काम करणारे लोक मतदानासाठी ग्रामीण भागात गेले. प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. लोकांची सरमिसळ झाली. अमरावती, साताऱ्यातील ग्रामीण भागात काही पॉकेट्समध्ये कोरोनाच्या केसेस वाढलेल्या पाहायला मिळाल्या.\"\n\nया भागात ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या हे देखील महत्त्वाचा भाग असल्याचं डॉ.... उर्वरित लेख लिहा:","targets":"एक लाभ या प्रसाराकरता होत आहे.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, शाळा, कॉलेज सुरू होत असताना शिक्षकांच्या टेस्ट करण्यात आल्या. यात काही लोक पॉझिटिव्ह आढळून आले.\n\n6. आजाराबद्दल लोक गांभीर नाहीत\n\nयवतमाळ जिल्ह्यात सद्यस्थितीत 692 कोरोनाचे अक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, 465 रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झालाय. गेल्या 24 तासांत यवतमाळमध्ये 131 नवीन रुग्ण आढळून आले आहेत\n\nयवतमाळमधील बालरोगतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मानकर सांगतात, \"लोक आता बिनधास्त झाले आहेत. सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नाही.\"\n\nडॉ. राठोड पुढे सांगतात, \"लोक पूर्वी सतर्कता पाळत होते. नियमांच पालन करत होते. आता परिस्थिती बदलली आहे. लोक नियम पाळताना दिसत नाहीत.\"\n\n7. कोरोना नाही असा गैरसमज\n\nकोरोनाबाबत लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे, कोरोना खरा नाहीच.\n\nडॉ. पद्माकर सोमवंशी म्हणतात, \"कोरोना नाहीच, असा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. यामुळे लोकांमध्ये गैरसमज पसरत आहेत. अशिक्षित लोक याला बळी पडतात.\"\n\nतज्ज्ञ सांगतात, लोकांनी नियम पाळले नाहीत तर संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही.\n\nनियम न पाळल्यास कडक निर्बंधांना सामोरं जावं लागेल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वीच दिला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ागातही सामान्य लोकांनी कोणताही आजार दिसून येत असला तरी सतर्क राहाण्याचा सल्ला डॉक्टर देच आहेत.\n\nकोरोना व्हायरस इतर अवयांमध्ये कसा पसरतो ?\n\nकोरोना व्हायरसची प्रमुख लक्षणं पाहता हा व्हायरस शरिराच्या वरच्या भागात म्हणजे श्वसनमार्गात लवकर पसरतो. श्वसन संस्थेपासून नाक, घसा ते फुप्फुसापर्यंत सर्व कोरोनाचे रिसेप्टर आहेत.\n\n\"छातीत तयार झालेला कफ हा आतड्यांपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे शरीरात इतर अवयांपर्यंत व्हायरस पोहचू शकतो.\" अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे कोव्हिड सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाघेण्यावरून युवकांमध्ये वाद झाला. काही तासांनंतर दोन्ही बाजूच्या गटांनी दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ सुरू केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत बळाचा वापर केला. यावेळी आम्हाला अनेक परिसरातून सतत फोन येत होते. त्यामुळे धावपळीची परिस्थिती निर्माण झाली होती.\"\n\nMIMचे खासदार यांनी या दंगलीसाठी लच्छू पेहलवान यांना जबाबदार धरत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. तर जे कुणी दोषी असतील, त्यांच्यावर कारवाई करू, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. \n\nशक्यता २ - मशिदीचं पाणी कापलं?\n\nशाहगंज परिसर... उर्वरित लेख लिहा:","targets":"हिंदू-मुस्लीम वाद का उफाळला?\n\nही दंगल म्हणजे हिंदू आणि मुस्लिमांचा राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा धोकादायक प्रयत्न आहे, असं 'औरंगाबाद टाइम्स' या उर्दू वर्तमानपत्राचे व्यवस्थापकीय संपादक शाकेब खुस्रो म्हणाले. \n\nऔरंगाबादमध्ये 25 वर्षांत पहिल्यांदाच तणाव.\n\n\"औरंगाबादचा इतिहास बघितला तर 1986-87ची दंगल आणि बाबरी मशीद पडल्यानंतर झालेली दंगल वगळता गेल्या 25 वर्षांमध्ये शहराचं वातावरण बऱ्याच अंशी शांत राहिलं. इतकी परिस्थिती कधीच वाईट नव्हती. शहरामध्ये बघता बघता एका भागात दोन्हीकडचे जमाव समोरासमोर येतात, जाळपोळीचे प्रकार घडतात, हे विचित्र आहे.\" \n\nतर भालचंद्र पिंपळवाडकर यांनी म्हटलं की तरुणांमधली खदखद बाहेर यायला छोटी कारणंही पुरेशी आहेत. \n\n\"कालची घटना हा अनेक छोट्या-छोट्या कारणांमुळे उफाळून आलेला राग असावा. वेगवेगळी कारणं दंगलीत रूपांतरित झाली. आम्हाला टार्गेट केलं जातंय ही भावना यातून निर्माण झाली असावी.\"\n\n\"दोन युवकांत भांडण होतं, मग ते दोन गटांत पोहोचतं. तिथून दोन समाजापर्यंत पोहोचतं. हा दोनचा आकडा एकमेकांच्या विरोधात मोठा होत चाललाय. 2018ची सुरुवात भीमा-कोरेगावच्या घटनेनंतर शहरात उसळलेल्या जाळपोळीने झाली. कचऱ्याच्या प्रश्नावरून जमावावर लाठीचार्ज झाला. म्हणजे गेल्याकाही महिन्यांत युवकांमध्ये निर्माण झालेली खदखद बाहेर पडण्याचा मार्गावर आहे. त्यातूनच हे घडलं असावं असा माझा अभ्यास सांगतो,\" असं पिंपळवाडकर म्हणाले.\n\nअजूनही दगडांचे खच\n\nदंगल झालेला भाग मुख्यतः व्यापारी आहे. शहराच्या मध्यभागी असलेला हा इलाका. त्यात हिंदू, मुस्लीम, शीख, सिंधी असे सर्व जाती-धर्माचे व्यापारी आहेत. एरवी हा परिसर शांत असतो. \n\nपण शुक्रवारी दंगल भडकल्यावर चपला-बुटांची दुकानं जाळण्यात आली. शंभराच्या वर दुकानांचं नुकसान झालं. या जाळपोळीचे काही व्हीडिओ सोशल मीडियावर पसरले. त्यामध्ये पोलीस प्लास्टिक बुलेट्स मारताना दिसत होते. \n\nज्या नळावरून भांडण सुरू झालं असं म्हटलं गेलं तिथं दिवसभर पोलीस बंदोबस्त नव्हता. पण रात्री तिथं गडबड झाल्याचं स्पष्ट दिसत होतं. तिथं दगडांचा खच होता. \n\nदुकानांचं नुकसान झालेलं होतं. गांधीनगर, शहागंज बाजारपेठ इथं दुकानं जाळलेली दिसत होतं. फायर ब्रिगेडच्या गाड्यांची येजा सुरू होती. रस्त्यांवर दगड-विटांचा खच होता.\n\nया घडीला औरंगाबाद शहरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. दंगलग्रस्त भागात जमावबंदी आहे. शहराच्या इतर भागात दैनंदिन व्यवहार..."} {"inputs":"...ाच आहे. \n\nरुग्ण पॉझिटिव्ह आहे की नाही कळण्यासाठी जेवढ्या जास्त चाचण्या घेतल्या जातील तेवढं पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी असेल. म्हणूनच न्यूझीलंड आणि तैवान इथे पॉझिटिव्ह रुग्णांचं प्रमाण एक टक्क्यापेक्षाही कमी आहे. \n\nभारतात हे प्रमाण एप्रिलमध्ये 3.8% होतं. आता जुलैमध्ये 6.4% आहे. ते वाढत राहिलं तर याचा अर्थ चाचण्या मर्यादित प्रमाणात होत आहेत. \n\n3. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण चांगलं \n\nकोरोना संसर्ग होण्याच्या प्रमाणाच्या तुलनेत बरं होण्याचं प्रमाण भारतात चांगलं आहे. संसर्ग होण्याचं प्रमाण आणि बरं ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे,\" ब्रुकिंग्स इन्स्टिट्यूशनच्या अर्थतज्ज्ञ आणि सिनीयर फेलो शमिका रवी सांगतात. भारताच्या या मृत्यूंविषयीच्या आकडेवारीबद्दल अनेक प्रश्नही उपस्थित करण्यात आले आहेत. कमी मृत्यूंची नोंद होत असल्याच्या मतावर बहुतेक तज्ज्ञांचं एकमत आहे. पण यावरून भारत आणि युरोपातल्या मृत्यूंच्या आकड्यांमधल्या मोठ्या अंतराचा उलगडा होत नसल्याचं डॉ. शमिका रवी म्हणतात. \"जर आपल्याकडे खरंच मृत्यूंचं प्रमाण जास्त असतं तर ते कोणत्याही प्रकारे आकडेवारीतून लपवता आलं नसतं. कारण हे प्रमाण आताच्या मृत्यूंच्या 20 ते 40 पटींनी जास्त आहे,\" त्या सांगतात. \n\nया भागातल्या पाकिस्तान किंवा इंडोनेशिया प्रमाणेच भारतातला मृत्यूदरही कमी आहे. यासाठीची अनेक कारणं सांगितली जातायत. या भागामध्ये इन्फेक्शन्स आढळण्याचं प्रमाण जास्त आहे, इथपासून ते या भागांत आढळणारा 'व्हायरस स्ट्रेन' (Virus Strain) फारसा घातक नाही ते पश्चिमेकडच्या देशांच्या तुलनेत या देशांमधल्या तरूण लोकसंख्येचं प्रमाण जास्त आहे आणि कोव्हिड 19 मुळे वृद्धांचा जीव जाण्याचं प्रमाण जास्त आहे अशा अनेक कारणांमुळे मृत्यूदर कमी असल्याचं म्हटलं जातंय.\"प्रत्येक देश काही त्यांच्या आकडेवारीत गडबड करणार नाही, कदाचित या देशाच्या लोकसंख्येतली रोगप्रतिकार शक्ती ही इतर रोगांमुळे जास्त आहे. पण या देशांमधला मृत्यूदर इतका कमी का आहे, यामागचं नेमकं कारण आपल्याला माहित नाही.\"\n\n5. प्रत्येक राज्याची वेगवेगळी कहाणी \n\nअमेरिका तसंच युरोपियन युनियनमधल्या अन्य देशांप्रमाणेच भारतातल्या राज्यांची कोरोना आकडेवारी विभिन्न आहे. देशातले 60 टक्के रुग्ण महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडू राज्यांमध्ये आहेत. \n\nकाही ठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे तर काही ठिकाणी वाढते आहे. दक्षिणेत कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये रुग्णांची संख्या वाढते आहे. \n\nभारतात कोरोनाला दिलं जाणारं प्रत्युत्तर हे केंद्रीय धोरणाधिष्ठित आहे आणि हे बदलायला हवं असं तज्ज्ञांना वाटतं. \n\nभारतात कोरोनाला रोखताना जिल्हानिहाय विचार व्हायला हवा, असं डॉ. जमील यांना वाटतं. कारण पुन्हा संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला तर तो पहिल्या लॉकडाऊनप्रमाणे परिणामकारक ठरणार नाही, असं डॉ. जमील यांना वाटतं. \n\nजिल्हानिहायप्रमाणे स्थानिक ग्रामीण पातळीवर काय परिस्थिती आहे, काय आकडेवारी आहे ती समजायला हवी. लक्षणं आढळलेल्या प्रत्येक माणसाची माहिती हवी, असं डॉ. रवी..."} {"inputs":"...ाच ते तुटलं. मात्र, ऋषी कपूर यांनी पुस्तकात अमिताभ बच्चन यांच्याविषयी आपलं मत उघडपणे मांडलं होतं. \n\nत्यांनी लिहिलं होतं की, मल्टी स्टारर अॅक्शन चित्रपटांमध्ये काम करणं सेकंड लीड अॅक्टरसाठी कठीण असायचं. त्याकाळी अॅक्शन चित्रपट मल्टीस्टारर असायचे. त्यात अनेक अभिनेते काम करायचे. \n\nचित्रपट हिट झाल्यावर लीड स्टार सर्व क्रेडिट घेऊन जायचा. हे केवळ आपल्यासोबत घडल नसल्याचं ऋषी कपूर यांनी म्हटलं होतं. शशी कपूर, विनोद खन्ना आणि शत्रुघ्न सिन्हा यांनाही या अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. \n\nऋषी कपूर यांनी लिह... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाईट वाटतंय की, तो पुरस्कार मी विकत घेतला होता. सर, तुम्ही 30 हजार रुपये द्या. मी हा पुरस्कार तुम्हाला मिळवून देतो, असं एका पीआरनं त्यांना सांगितलं होतं. \n\nकुठलाही विचार न करता आपण त्याला पैसे दिल्याचं ऋषी कपूर यांनी पुस्तकात म्हटलंय. \n\nजावेद अख्तर यांना टोमणा\n\nऋषी कपूर यांना कधीच सलीम-जावेद या जोडीचं लिखाण फार रुचलं नव्हतं. पुस्तकात त्यांनी लिहिलं होतं की, ईमान धरम' चित्रपट आदळल्यानंतर ऋषी आणि त्यांचे मित्र जावेद अख्तर यांना चिडवण्यासाठी त्यांच्या अपार्टमेंटपर्यंत गेले होते. \n\nमग जावेद अख्तर यांनीही आपला पुढचा प्रोजेक्ट 'बॉबी'पेक्षाही मोठा हिट होईल, असं म्हटलं होतं. \n\nखरंतर नंतर ऋषी कपूर यांनी सलीम-जावेद या जोडीसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केलं. मात्र, यातला कुठलाच सिनेमा लक्षात राहण्याजोगा नव्हता. \n\nऋषी कपूर यांनी पुस्तकात आणखी एक गोष्ट सांगितली होती. जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत गीतकार शैलेंद्र यांच्या अकाली जाण्यासाठी राज कपूर जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. या वक्तव्यासाठी आपण जावेद अख्तर यांना कधीच माफ करणार नाही, असं ऋषी कपूर यांनी म्हटलं होतं. \n\nरणबीर कपूरसोबत नातं\n\nऋषी कपूर यांनी आपल्या पुस्तकात हे स्पष्टपणे लिहिलं आहे, की रणबीर कपूर त्यांच्याशी कधीच फार मोकळेपणाने वागला नाही. रणबीर आईशीच जास्त बोलायचा.\n\nरणबीर कपूरने कारकिर्दीच्या सुरुवातीला जे चित्रपट केले त्यावर आक्षेप असला तरी आपण कधीही रणबीरच्या करिअरमध्ये ढवळाढवळ केली नसल्याचं ते म्हणतात. \n\nरणबीरशी असलेल्या बाँडिंगविषयी ऋषी कपूर लिहितात - पुढे काय होईल, मला माहिती नाही. माझी मुलं काय करतील, मला माहिती नाही. माझी आणि डब्बूची मुलं भविष्यात आमच्याशी कसं वागतील, हेही मला माहिती नाही. ते आरके बॅनर जिवंत ठेवतील? त्याचा वारसा कसा पुढे नेतील?\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाच प्रकारची मातीची भांडी भांभूरमधील पुरातत्त्वस्थळीदेखील मिळाली आहेत.\"\n\n\"या आधारावर असं म्हणता येईल की, हे शहर तिसऱ्या शतकामध्ये उभारलं गेलं. त्याचा विस्तार लक्षात घेता मोहम्मद बिन कासिमने हे शहर जिंकलं असलं, तरी लोक आधीपासूनच इथे राहत होते, असं आपल्याला म्हणता येईल.\"\n\nमहागडे खडे आणि दागिने\n\nब्राह्मणाबादमधील संशोधनातून असंही स्पष्ट होतं की, हे शहर आर्थिक कामकाजाचंही केंद्र राहिलं असावं.\n\nपाकिस्तानची निर्मिती होण्यापूर्वी केलेल्या एका अभ्यासामध्ये उत्खननस्थळावरून काही नाणी आणि इतर कलाकृती मिळाल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"दरापर्यंत मानला जात असे. चच राजाने अघमशी युद्ध केलं आणि त्याला हरवून या शहरावर ताबा मिळवला, त्यानंतर अघमच्या विधवा पत्नीशी विवाह केला.\n\nचच राजाचा मुलगा राजा दाहीर याने सत्तेची सूत्रं हाती घेतल्यानंतर स्वतःचा भाऊ दाहीर सिंह याला प्रधान म्हणून नियुक्त केलं आणि मृत्यूनंतर त्याच्या मुलाकडे सत्ता जाईल अशी तजवीज केली.\n\nमौलाई शैदाईने 'जन्नत-उल-सिंध'मध्ये असं लिहिलं आहे की, इथे बौद्धविचाराचं एक प्रार्थनास्थळ होतं आणि ज्योतिषातील कुशल लोक इथे अस्तित्वात होते. चच राजा कट्टर ब्राह्मण असूनदेखील त्याने इथलं बौद्ध धर्मस्थळ तसंच राहू दिलं.\n\nइथे एक बौद्ध स्तूप असल्याचं सुरुवातीच्या अभ्यासांमध्ये नमूद केलेलं होतं, पण असं दाखवणारी कोणतीही प्रस्तुत ठरणारी सामग्री तिथे उपलब्ध झालेली नाही. बौद्ध स्तुपाची वैशिष्ट्यं निराळी असतात, पण इथे बुद्धाची अशी कोणतीही प्रतिमा किंवा मूर्ती मिळालेली नाही, असं डॉक्टर वीसर सांगतात.\n\nमोहम्मद बिन कासिमचं आगमन\n\n'जन्नत-उल-सिंध'मध्ये मौलाई शैदाई यांनी लिहिल्यानुसार, राजा दाहीरच्या हत्येनंतर त्याचा मुलगा जयसिंग याच्याकडे मोहम्मद अलाफीसह (मोहम्मद अलाफीने ओमानच्या खलिफाविरोधात बंड केलं होतं, आणि बंड अपयशी ठरल्यावर दाहीर राजाकडे त्याने आश्रय घेतला) पंधरा हजारांचं सैन्यदल होतं. या दोघांचेही मंत्री सियासगर याने ब्राह्मणाबादच्या दिशेने जाण्याचा सल्ला दिला. तिथे बराच खजिना गाडलेला होता.\n\nब्राह्मणाबादमधील किल्ल्याच्या चार प्रवेशद्वारांची नावं बेडी, साहतिया, मंहडो आणि सालबाह अशी होती. तिथे जय सिंहाने चार सेनापती सैनिकांसह तैनात होते. मौलाई शैदाईच्या म्हणण्यानुसार, मोहम्मद बिन कासिमविरोधातील सिंध्यांची ही शेवटची लढाई होती.\n\nरजब (इस्लामी वर्षातील महिना) महिन्यामध्ये अरबांचं सैन्य ब्राह्मणाबादच्या जवळ पोहोचलं, तेव्हा मोहम्मद बिन कासिमच्या आदेशाने एक खंदक खोदण्यात आला. जय सिंहाने गनिमीयुद्ध सुरू केलं आणि सर्व परिसर उद्ध्वस्त करून टाकला, जेणेकरून इस्लामी सैन्याला सामानाची रसद आणि प्राण्यांसाठी चारा मिळणार नाही.\n\nसहा महिने वेढा घालून राहिल्यानंतर जय सिंहाचा पराभव झाला आणि नागरिकांनी प्रवेशद्वारं उघडली. मोहम्मद बिन कासिमने त्यांच्यावर जिझिया कर लावला. हा विजय मुहर्रमच्या सन 94 मध्ये मिळाला.\n\nइराणी बादशाहचं शहर\n\nकाही इतिहासकारांच्या मते, इराणी राजाने ब्राह्मणाबाद शहराची उभारणी केली. सिंधमधील एक विद्वान इतिहासकार..."} {"inputs":"...ाच प्रश्न केला की तू कोण,\" देवेंद्र सांगतात.\n\n\"मी म्हटलं मी तिचा नवरा आहे. आमचं लग्न झालं आहे 1 एप्रीलला. तेव्हा त्यांना घरापासून काही अंतरावर असलेल्या झाडाखाली काहीतरी जळत होतं त्याच्याकडे बोट दाखवलं आणि म्हणाले ते दिसतंय ना. ती तिची चिता आहे. तिला आकडी (अॅटॅक) आली आणि त्यात ती गेली.\"\n\n\"मला विश्वासच बसेना की मी जे ऐकलं ते खरं आहे म्हणून. मला हेच वाटलं की लग्न केल्यामुळे त्यांचा राग असेल आणि त्यातून हे असं बोलले असतील. मी परत विचारलं खरं सांगा प्रतिभा कुठे आहे, तेव्हा ते म्हणाले आता इथून जातो की... उर्वरित लेख लिहा:","targets":"सर्वकाही करायला तयार आहे. तपास पण योग्य दिशेने चाललाय असं मला वाटतं, पण सर तुम्ही मला सांगा की कोणता बाप आपली मुलगी आजारी आहे म्हणल्यावर तिला दाखवण्यात नेणार नाही. तिला डॉक्टरकडे नेण्याची गरज पण त्यांना वाटू नये का? हा माणूस स्वतः डॉक्टर आहे? 24 वर्षांच्या मुलीला कधी अॅटॅक येऊ शकतो का?\" \n\nत्यांचे प्रश्न संपत नाहीत की ते पुढे सांगतात, \"लग्नाला 20-22 दिवसच झाले होते हो. आमच्यात ते पडले नसते तर चांगला सुखाने संसार चालू होता आमचा.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचं ई. श्रीधरन यांनी यापूर्वीच बीबीसी हिंदीला सांगितलं होतं. \n\nफारसं राजकीय समर्थन नाही\n\nतंत्रज्ञानात पारंगत असल्याने त्यांची तुलना देशातल्या दोन सर्वोच्च तंत्रज्ञांशी केली जाते. पहिले सॅम पित्रोदा ज्यांनी देशात दूरसंचार क्रांती आणली आणि दुसरे डॉ. वर्गिस कुरीयन ज्यांनी अमूल डेअरीच्या माध्यमातून श्वेत क्रांती आणली. \n\nया सर्वांनाच राजकीय समर्थन होतं आणि त्यांच्या योगदानाला जनतेनेही पावती दिली होती. मग ते दूरसंचार असो, श्वेत क्रांती किंवा नागरी परिवहन.\n\nमात्र, श्रीधरन या दोन तंत्रज्ञांपेक्षा जरा वे... उर्वरित लेख लिहा:","targets":"दिला धडा\n\nकोकण रेल्वेआधी ई. श्रीधरन यांनी अशक्य असणारी एक कामगिरी बजावली होती. त्यांनी पम्बन पूल बांधला होता. तो पूल पडला खरा. मात्र, रामेश्वरमला तामिळनाडूच्या मुख्य भूभागापासून अवघ्या 50 दिवसात जोडून देण्याचं काम त्यांनी करून दाखवलं होतं. यासाठी त्यांना रेल्वे मंत्र्यांकडून पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता.\n\n60 च्या दशकातली ही गोष्ट. 70 च्या दशकात भारतात मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव आला आणि हे काम श्रीधरन यांना सोपवण्यात आलं. \n\n90 च्या दशकाच्या उत्तरार्धात भाजपचे मुख्यमंत्री साहेब सिंह वर्मा यांनी दिल्ली मेट्रो प्रकल्पासाठी त्यांची निवड केली. हा प्रकल्प काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पुढे नेला. इतकंच नाही तर भाजपचे विरोधी पक्षनेते मदनलाल खुराना यांच्या प्रत्येक हल्ल्यापासून त्यांचा बचाव केला. \n\nत्यावेळी भारतात मेट्रोचे फारसे एक्सपर्ट नव्हते. त्यामुळे दिल्ली मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात त्यांना बऱ्याचशा परदेशी सल्लागारांची मदत मिळाली. यातल्या अनेक सल्लागारांनी श्रीधरन यांना 'कडक शिस्तीचे अधिकारी' म्हटलं होतं. तर एकाने टीव्हीवर त्यांना चांगल्या अर्थााने 'गॉडफादरही' म्हटलं.\n\nपत्रकार शेखर गुप्ता यांना दिलेल्या एका मुलाखतीत ई. श्रीधरन यांनी आपल्याला एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा उत्तम पगार मिळत असल्याचं सांगितलं होतं. त्यांचा पगार होता 38 हजार रुपये. \n\nते म्हणाले होते, \"मी एखाद्या खाजगी कंपनीत असतो तर यापेक्षा 50-60 पट जास्त पगार कमावला असता. मी तक्रार करत नाहीय.\"\n\nमेट्रोचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर ई. श्रीधरन नियमित मेट्रो स्टेशनवर जायचे आणि तिथल्या पायऱ्यांना हात लावून हे का स्वच्छ नाही, असा जाब विचारायचे. \n\nमात्र, दिल्ली बाहेरच्या मेट्रोच्या भिंतीवरही कुणी पान थुंकायचं नाही. हे बघून दिल्ली बाहेरच्या लोकांना जास्त आश्चर्य वाटायचं. \n\nया सर्व कारणांमुळे 2009 सालच्या जुलै महिन्यात बांधकाम सुरू असलेला मेट्रोचा पूल पडल्याची घटना घडूनही लोकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. \n\nभाजपमध्ये गेल्याने काय होणार?\n\nएका भाजप कार्यकर्त्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर बीबीसीला सांगितलं, \"कठोर शब्दात सांगायचं तर इतकी वर्ष स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केल्यानंतर श्रीधरन यांना आता राजकारणात जायला नको होतं. त्यांचा अनुभव बघता त्यांनी राज्यसभेत असायला हवं होतं आणि देशातल्या पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी..."} {"inputs":"...ाचं खापर फोडत या सगळ्यांचं भांडवल केलं. या सरंजामशाही आणि जातीयवादी शक्तींचं एकत्र येणं हे नेहरूंची परंपरा चालवणाऱ्यांना मोठं आव्हान ठरू शकलं असतं. पण देशातली धर्मनिरपेक्षता कायम ठेवण्यासाठी इंदिरा गांधींनी तातडीने आणि कल्पकरीत्या लोकशाहीवादी आणि पुरोगामी शक्तींचा वापर केला. \n\nराजीव गांधींनी पंतप्रधानपदाची धुरा सांभाळल्यानंतर काँग्रेसमधली ही धर्मनिरपेक्ष राष्ट्राविषयीची धोरणात्मक स्पष्टता कमी व्हायला लागली. पंतप्रधान म्हणून राजीव गांधी तरूण आणि अननुभवी होते. ते कोणत्याही एका विशिष्ट राजकीय विचार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाढायचं नक्की झालं होतं. ही भूमी हिंदूंची आहे आणि हिंदूचं समाधान करण्यासाठी घटनेनुसार तरतूद कशी करायची हे हिंदूच ठरवणार अशी भूमिका संघ परिवाराने घेतली. ही 'धर्मनिरपेक्ष' गटाची भूमिका नव्हती. \n\nत्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि नंतर पंतप्रधान म्हणून राजीव गांधींची जागा पी. व्ही. नरसिंह राव यांनी घेतली. मोडकळीला आलेली आणि दिवाळखोर झालेली अर्थव्यवस्था सुधारण्याला भारताचं प्राधान्य असायला हवं, हे त्यांनी धूर्तपणे जाणलं. पण दोन वेगवेगळ्या पातळ्यांवर लढण्यासाठीची शक्ती किंवा समर्थन त्यांना काँग्रेस पक्षातून मिळत नव्हतं. म्हणून मग राम मंदिराची मागणी करणाऱ्या गटाला अयोध्येतली सूत्रं आपल्या हाती घेता आली. बाबरी मशीद पाडण्यात आली. 6 डिसेंबर 1992 ला घडलेली घटना टाळता येण्याजोगी नव्हतीच. \n\nतेव्हापासून आजवर भाजप आणि त्यांच्या जातीयवादी धोरणांना आपल्या धर्मनिरपेक्षतेचा दाखला देत आव्हान देण्याचं धैर्य काँग्रेसने केलेलं नाही. त्याऐवजी काँग्रेसने या अयोध्येच्या मुद्द्याचा चेंडू सुप्रीम कोर्टाच्या बाजूला भिरकावणं पसंत केलं. आता तर सुप्रीम कोर्टाने अयोध्येविषयी सुनावलेला निकाल हा सर्वांनी स्वीकारायला हवा आणि सुप्रीम कोर्टाचा मान राखायला हवा, असं पालुपद काँग्रेसनेही आळवणं पसंत केलं. \n\n2014च्या निवडणुकांनंतर काँग्रेसने एक नवी भूमिका घेतलीय. याला 'ए. के. अँटनी थिसीस' म्हटलं जातं. काँग्रेस ही हिंदूंची संघटना नसल्याचा समज पक्षाने होऊ दिल्यानेच काँग्रेसचा इतका वाईट पराभव झाल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे. \n\nम्हणूनच सुप्रीम कोर्टाने 'मंदिर वहीं बनेगा' असं जाहीर केल्यानंतर काँग्रेसकडे कोर्टाचा निर्णय स्वीकारण्याखेरीज दुसरा पर्यायच नव्हता. राजीव गांधींनी केलेल्या चुकांची शिक्षा काँग्रेस आजवर भोगतेय.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचं दिसून येतं. गावातील बहुसंख्य लोक संडासचा वापर करतात, असं गावकरी सांगतात.\n\nयाशिवाय गावात 33KVचं सबस्टेशन झालं आहे. गावात लोडशेडिंग होत नाही, असंही गावकरी सांगतात. \n\nजुन्या शासकीय शौचालयात माती साचल्याचं गावकरी सांगतात, तर नवीन शासकीय शौचालय व्यवस्थित सुरू आहे, असं सरपंच म्हणतात.\n\nगावातल्या जलशुद्धीकरण केंद्रामुळे गावकऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळत असल्याचं दिसून आलं.\n\nयानंतर आम्ही गावातल्या ग्रामपंचायतीकडे गेलो. गावात सुसज्ज असं ग्रामपंचायत कार्यालय आहे. ग्रामपंचायतीशेजारी ग्रं... उर्वरित लेख लिहा:","targets":"या 'आदर्श ग्राम' म्हणून विकसित कराव्यात, असं या निर्णयात सांगण्यात आलं.\n\n'आमदार आदर्श ग्राम योजने'चा शासन निर्णय\n\nनिवडलेल्या ग्रामपंचायतींमध्ये आमदार निधीतून केलेल्या आणि शासनाकडून परवानगी मिळालेल्या विकासकामांसाठी जोडनिधी देण्यात येईल, असं सांगण्यात आलं. \n\nया योजनेअंतर्गत आदर्श गावाची उद्दिष्टं पुढीलप्रमाणे सांगण्यात आली -\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचं दिसून येतं.\" \n\n'राष्ट्रवादीनं मंत्रिपदं देताना समतोल राखलाय'\n\nशिवसेनेनं पश्चिम महाराष्ट्रात तीन मंत्रिपदं, तर राष्ट्रवादीनं 7 मंत्रिपदं दिलीत. या आकडेवारीच्या संदर्भानं नितीन बिरमल सांगतात, पश्चिम महाराष्ट्रात शिवेसना आणि राष्ट्रवादीत स्पर्धा राहील.\n\nते पुढे सांगतात, \"राष्ट्रावादीचा 1999 पासून पश्चिम महाराष्ट्र बालेकिल्ला राहिलाय. विदर्भात अनिल देशमुख वगळता राष्ट्रवादीचा तिथं फारसा प्रभाव नाही. त्यामुळं ते पश्चिम महाराष्ट्राकडे अधिक लक्ष देतात.\"\n\nमृणालिनी नानिवडेकर या शरद पवारांच्या प्रादेश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत्रिमंडळात मुस्लीम समाजाला लक्षणीय प्रतिनिधित्व मिळाल्याचं दिसून येतंय. राष्ट्रवादीनं दोन, तर शिवसेना आणि काँग्रेसनं प्रत्येकी एक-एक मंत्री मुस्लीम समाजातील केला आहे :\n\nयाबाबत नितीन बिरमल म्हणतात, \"मुस्लीम मंत्री झाल्यानं शिवसेनेला फारसा फायदा झाल्याचे दिसत नाही. 1995 साली साबीर शेख हे सेनेकडून मंत्री होतेच. शिवाय काँग्रेस-राष्ट्रवादीनं ज्या मुस्लीम नेत्यांना मंत्रिपद दिलंय, त्यांचा फायदा मुस्लीमबहुल भागात फायदा होईल, असं दिसून येत नाही.\"\n\nमात्र, \"या मंत्रिमंडळातील 10-20 टक्के मंत्री कायम राहतील. इतर मंत्री दोन वर्षांनी बदलतील. पुढच्या फेरबदलात आणखी समतोल राखण्याचा प्रयत्न होईल,\" असाही अंदाज नितीन बिरमल वर्तवतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचं नाव किंवा घोषणा देखील नव्हती, पण हे पोस्टर आपल्या स्पष्ट आणि ठळक दिसण्यामुळे लोकप्रिय ठरलं.\n\n'सामान्य माणूस हा विश्लेषक किंवा विचारवंत नसतो म्हणून त्याच्यापर्यंत मोजक्या शब्दात आपला संदेश पोहोचला पाहिजे,' हा हिटलरचा विचार ध्यानात घेऊनच प्रचार विभागाने हे पोस्टर बनवलं होतं. \n\n1932 साली हिटलरच्या प्रचारासाठी तयार केलेलं पोस्टर\n\nप्रोपगंडा आणि सेन्सरशिप ही दोन साधनं वापरून नाझी पक्षाने लोकांचं ब्रेनवॉश केलं. या प्रचाराच्या माध्यमातून हिटलरची एक आदर्श प्रतिमा निर्माण करण्यात आली होती.\n\n1934 साली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"देखील मोठे कार्यक्रम आयोजित केले जायचे.\n\n1936मध्ये ऑलिंपिकचं आयोजन करण्यात आलं होतं. जर्मन सरकार कसं यशस्वी आहे, हे दाखवण्याची आयती संधीच या कार्यक्रमातून गोबेल्सच्या हाती आली होती. त्याने तिचा पुरेपूर वापर केला आणि आर्यन वंश कसा शक्तिशाली आहे, हे देखील दाखवण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला गेला. \n\nकला आणि कलाकार दोन्हीवर सरकारचं नियंत्रण हवं, असं या प्रचार मंत्रालयाला वाटायचं. त्यामुळे आर्ट गॅलरींमधून 6,500 चित्रं काढण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याऐवजी आर्यन वंशाच्या वीर योद्ध्यांची, सैनिकांची चित्रं तयार करण्याला प्रोत्साहन दिलं जाऊ लागलं. जर्मन सैनिक तसंच जर्मन लष्कर किती शक्तिशाली आहे, हे दाखवणाऱ्या कलाकारांना विशेष प्रोत्साहन दिलं जायचं. \n\nहिटलरला स्थापत्यकलेत रस होता. त्याला वाटायचं की आपण अशा वास्तूंची निर्मिती करावी, ज्यांतून जर्मन साम्राज्याची शक्ती, समृद्धी दिसून येईल. अल्बर्ट स्पिअर या आर्किटेक्टकडून नुरेमबर्ग येथे मैदान बनवून घेण्यात आलं होतं. इथे हिटलरच्या भव्य रॅलीज व्हायच्या. \n\nसाहित्यिक आणि विचारवंतांवर बंदी\n\nत्या काळात नाझी विचार सोडून कोणत्याच विचाराला मान्यता नव्हती. अंदाजे 2,500 साहित्यिकांवर बंदी घालण्यात आली होती. नाझी विचारधारेला आव्हान देणारी पुस्तकं जाळून टाकली जात होती. ज्यू धर्माविषयी तसंच शांततावादी, समाजवादी आणि साम्यवादी विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं जाळून टाकली जायची. 1933 साली अंदाजे 20,000 पुस्तकं जाळण्यात आली होती. \n\nआदर्श साहित्य कसं असावं यासाठी एक पुस्तक उदाहरण म्हणून देण्यात आलं होतं. ते पुस्तक गोबेल्सनं स्वतः लिहिलेलं होतं. 'मायकल' नावाची ती कादंबरी होती, आणि त्यासारखंच साहित्य निर्माण करावं, असं तो म्हणायचा. \n\nप्रचारासाठी चित्रपटांचा वापर\n\nपार्टी प्रोपगंडासाठी चित्रपटांचा प्रभावी वापर केला जायचा. जर हलका फुलका मनोरंजन करणारा चित्रपट असेल तर त्याआधी पक्षाने तयार केलेल्या फिल्मस दाखवल्या जायच्या. किंवा जर्मन लष्कराच्या शौर्याच्या कथा चित्रपटातून दाखवल्या जायच्या. जर्मन साम्राज्य कसं भव्य आहे, इथली संस्कृती कशी महान आहे, हे दाखवणारे आणि ज्यूंचा विरोध करणारेच चित्रपट प्रदर्शित व्हायचे. \n\nत्या काळात जर्मनीत वर्षाला 100 चित्रपट यायची. लोकांनी चित्रपट पाहावेत, म्हणून चित्रपटांचे दर स्वस्त ठेवले जायचे. 'टारझन'सारख्या अमेरिकन चित्रपटांवर बंदी होती.\n\nएवढंच नव्हे तर संगीत..."} {"inputs":"...ाचं पुनर्वसन करण्यात आलं. या कामात इंदरजीत यांनी मदत केली.\n\nया लोकांना आर्थिक मदत करणं, कपडे, धान्य यांचा पुरवठा अशा कामांसाठी त्यांनी कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडून मदत मिळवली.\n\nत्यांच्या मदतीसाठी अनेक मुली पुढे आल्या. त्या काळी हे चित्र दुर्मिळ होतं.\n\nकिंबहुना सुरुवातीला इंदरजीत कौर यांना आपल्याच घरातून विरोध झाला. पण त्या परिस्थितीवर मात करून त्यांनी काम सुरू ठेवलं. \n\nरुपींदर सिंह सांगतात, \"या संघटनेने अशाच प्रकारे सामानाने भरलेले चार ट्रक बारामुल्ला आणि काश्मीर परिसरात पाठवले होते.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्यापक म्हणून त्यांनी इथं अतुलनीय काम केलं.\n\nफक्त शिक्षणच नव्हे तर इतर गोष्टींवरही भर दिला. याअंतर्गत गिद्दा हे लोकनृत्य पुनरुज्जिवित करण्यासाठी मदत केली.\n\nमुलींना स्वातंत्र्य दिनाच्या परेडमध्ये सहभागी करून घेण्यातसुद्धा इंदरजीत कौर यांची भूमिका महत्त्वाची ठरली.\n\nपरेडमध्ये गिद्दा नृत्याचा समावेश करून त्यांनी पंजाबच्या या पारंपरिक लोकनृत्याला राष्ट्रीय ओळख मिळवून दिली.\n\nपुढे त्यांची बदली अमृतसरला झाली. तिथल्या गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वूमनच्या त्या प्राचार्य बनल्या.\n\nतिथल्या शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठीही त्यांनी मदत केली. यानंतर युनिव्हर्सिटी ऑफ पंजाबच्या कुलगुरू बनूनच त्या पटियालामध्ये पुन्हा दाखल झाल्या.\n\nउत्तर भारतात या पदापर्यंत पोहोचणाऱ्या पहिल्या महिला म्हणून त्यांना ओळखलं जातं.\n\nइंदरजीत कौर यांचा एक किस्सा अत्यंत लोकप्रिय आहे.\n\nइंदरजीत कौर कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारण्याच्या एक दिवस आधी काही मुलांमध्ये भांडण झालं. मुलांचा एक समूह तक्रार करण्यासाठी त्यांच्याकडे आला. त्यातला एक मुलगा जखमी झाला होता. तो म्हणाला, \"ती मुलं किंग्स पार्टीची आहेत, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतीच कारवाई होणार नाही, हे मला माहीत आहे.\"\n\nयावर इंदरजीत म्हणाल्या, \"इथं कुणीच किंग नाही. त्यामुळे किंग्स पार्टीसुद्धा राहणार नाही.\n\nहे ऐकून विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला आणि ते निघून गेले.\n\nइंदरजीत कौर यांनी अनेक आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग नोंदवला. त्यांनी अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्यानंही दिली. त्यांनी पंजाबी युनिव्हर्सिटीमध्ये कुलगुरू म्हणून आपला कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा दिला.\n\nपुढे त्यांनी दोन वर्षांची विश्रांती घेतली. 1980 मध्ये केंद्रीय सरकारी नोकऱ्यांसाठी परीक्षा घेऊन उमेदवारांची निवड करणाऱ्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून इंदरजीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली होती.\n\nया मालिकेतले इतर लेख वाचलेत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाचं महाराष्ट्राचं चित्र आहे.\"\n\n\"विरोधक नसलाच पाहिजे, किंवा असला तरी गलितगात्र असला पाहिजे असं धोरण लोकशाही मूल्यात नाही. महाराष्ट्रात इतर अनेक प्रश्न आहेत, त्यांच्याबाबत बोलताना कुणी दिसत नाहीत. कलम 370, मोदीजी याबाबतच बोलायचं आणि विरोधकांना तुच्छ लेखायचं, असे प्रकार सुरू आहेत. महाराष्ट्रातील सुजाण नागरिक या सगळ्या गोष्टी पाहत असतात. मोदी-शहा हे राजकारणी आहेत तसेच गडकरीही राजकारणी आहेत. लोकांच्या मनात काय चाललं आहे, याचा त्यांना अंदाज आहे. त्यामुळेच गडकरी असं म्हणाले असण्याची शक्यता आहे.\" \n\nकेसर... उर्वरित लेख लिहा:","targets":"डू शकतात. पण पक्षांतर करणाऱ्यांपैकी अनेक नेते गडकरी यांची भेट घेऊनच पक्षात दाखल होतात.\"\n\n\"मोकळेपणानं बोलणं हे नितीन गडकरी यांचं वैशिष्ट्य आहे. ते निखळपणे आपलं म्हणणं मांडतात. त्यांनी यापूर्वी केलेल्या अनेक वक्तव्यांबाबत असे राजकीय अर्थ काढता येऊ शकतात. पण गडकरी यांच्या स्वभावानुसार याचा संदर्भ जोडला जाऊ नये. आयोजित कार्यक्रम राजकीय क्षमता असणाऱ्या पॉलिटिकल आयकॉनसाठी होता. त्यामुळे त्या नवोदित नेत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी अशा पद्धतीचं उदाहरण दिलेलं असू शकतं,\" असं जानभोर सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचं माजी गृहमंत्री रहमान मलिक यांच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. \n\nकाही विशिष्ट व्यक्तींच्या इशाऱ्यावरून हे आरोप करण्यात येत असल्याचंही मलिक यांच्या प्रवक्त्यांचं म्हणणं आहे. रहमान मलिक सर्वच स्त्रियांचा आदर करतात. त्यामुळे सिंथिया यांच्या आरोपांचं उत्तर द्यायला ते वाईट भाषा वापरणार नाहीत, असंही या प्रवक्त्यांनी सांगितलं. \n\nया आरोपांना उत्तर देणंही मी माझा अनादर असल्याचं मानतो, असं माजी पंतप्रधान युसूफ रझा गिलानी यांनी म्हटलं आहे. \n\nरहमान मलिक यांनी सिंथिया यांना दोन कायदेशीर नोटिशीही पाठवल्या आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"या यांचा संबंध पाकिस्तानची सत्ता पडद्यामागून चालवणाऱ्या लष्कराशी आहे आणि त्या लष्कराच्या इशाऱ्यावर नाचणारी कळसूत्री बाहुली आहेत. \n\nवादाची सुरुवात कशी झाली?\n\nपाकिस्तान पिपल्स पार्टीसोबत सिंथिया यांचा हा वाद सुरू झाला 28 मे पासून. या दिवशी सिंथिया यांनी एक ट्विट करत पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनजीर भुत्तो यांच्यावर गंभीर आरोप केले होते.\n\nसिंथिया यांनी आरोप केला होता की बेनझीर भुत्तो आपल्या सुरक्षा रक्षकांना त्या महिलांवर बलात्कार करायला सांगत ज्या महिलांसोबत त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांचे संबंध होते किंवा ज्या महिलांसाठी झरदारी बेनझीर यांच्याशी अप्रामाणिक होते.\n\nसिंथिया यांनी ट्वीटमध्ये लिहिलं होतं, \"हे त्याच कहाणीसारखं आहे जे काम बेनझीर भुत्तो त्यांच्या पतीकडून झालेल्या विश्वासघातानंतर करायच्या. त्या आपल्या सुरक्षा रक्षकांना झरदारी यांच्याशी संबंध असणाऱ्या महिलांवर बलात्कार करायला सांगायच्या. मला कळत नाही की महिला या बलात्काराच्या संस्कृतीला खतपाणी का घालतात? पुरूषाची जबाबदारी निश्चित का केली जात नाही? देशाची न्यायव्यवस्था कुठे आहे? मी पाकिस्तानच्या तरुणांना सांगू इच्छिते की प्लीज या बुरसटलेल्या विचारांना तिलांजली द्या.\"\n\nया ट्वीटनंतर पाकिस्तानात ट्वीटर आणि फेसबुकवर चांगलाच वाद पेटला होता. जवळपास सर्वच राजकीय पक्षातल्या लोकांनी सिंथिया यांच्यावर बरीच टीका केली होती. जगातल्या पहिल्या मुस्लीम महिला पंतप्रधानांविषयी अपशब्द काढल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला होता. बेनझीर भुट्टो यांच्या पाकिस्तान पिपल्स पक्षाने तर या आरोपावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती.\n\nमात्र, सिंथिया इथेच थांबल्या नाहीत. त्यांनी पुन्हा ट्वीट केलं. त्यात त्या लिहितात, \"जे लोक बेनझीर भुट्टोंना ओळखायचे त्यांना हे चांगलं ठावूक आहे की बेनझीर यांना त्यांच्या पतीकडून किती यातना सहन कराव्या लागायच्या. बेनझीर यांचे पतीच त्यांच्या आणि त्यांच्या भावाच्या मृत्यूसाठी जबाबदार होते आणि यात काही नवं नाही. यापूर्वी अनेकांनी हे सांगितलं आहे आणि कागदोपत्री याचे पुरावेही आहेत.\"\n\nया ट्वीटमुळे भडकलेल्या पाकिस्तान पिपल्स पार्टीच्या समर्थकांनी सिंथिया यांना पुरावे सादर करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र, सिंथिया यांनी आजवर एकही पुरावा दिलेला नाही. असं असलं तरी किस्तानातील बड्या राजकीय नेत्यांविरोधात आवाज उठवल्याबद्दल काहींनी सिंथिया यांना शूर महिला म्हटलं..."} {"inputs":"...ाचं म्हणत रशियाने या टीकाकारांना उत्तर दिलंय. \n\nया लशीसंबंधीची आकडेवारी लवकरच आंतरराष्ट्रीय मासिकांमध्ये प्रसिद्ध करणार असल्याचं रशियन लस विकसित करणाऱ्यांनी म्हटलंय. \n\nचीनच्या प्रयत्नांना वेग\n\nआपल्या कंपनीतल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांना त्यांच्या मर्जीने लस चाचणीपूर्वी देण्यात येत असल्याचं चिनी औषध कंपन्यांनी म्हटलंय. तर स्पुटनिक लशीचा डोस आपल्या मुलीला देण्यात आल्याचं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी म्हटलं होतं. \n\nहे दोन्ही देश आपल्या सैन्यातल्या जवानांवर लशीची चाचणी घेण्याच्या विचारात... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्वं करेल, असं त्यांचे आरोग्य मंत्री मॅट हॅन्कॉक यांनी म्हटलं होतं. \n\nलस आणि राष्ट्रवाद\n\nथॉमस बोलिकी सांगतात, \"पश्चिमेतल्या देशांमध्ये नक्कीच लसीवरून राष्ट्रवाद उफाळलेला आहे. लसीचा सुरुवातीचा पुरवठा आपल्या देशाला सुरक्षित ठेवण्यासाठी वापरण्याच्या ब्रिटन आणि अमेरिकेच्या धोरणांवरून हे दिसून येतं.\"\n\nहे सत्य आहे की राष्ट्रवादातून अशी स्पर्धा निर्माण व्हायला कोरोना येण्यापूर्वीच सुरुवात झाली होती. पण या रोगाने हा राष्ट्रवाद आणखी प्रबळ केला. \n\nव्हेंटिलेटर्स आणि PPE किट्स मिळवण्यासाठी सुरुवातीला प्रचंड रस्सीखेट झाली. प्रत्येक देशाला आपापली शिपमेंट सुरक्षित करण्यात स्वारस्य होतं. बाहेरच्या देशांकडून आयात होणाऱ्या सामानावर आपलं अवलंबून असणं आणि देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्याची गरज यावरून दिसून येते. \n\nलस विकसित करण्यात यश आल्यानंतर ती आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध करून देण्यात येईल असं सध्या म्हटलं जातंय. पण प्रत्यक्षात असं यश आल्यानंतर तो देश सगळ्यात आधी आपली लोकसंख्या सुरक्षित करणं आणि अर्थव्यवस्था सावरणं यासाठी याचा वापर करेल. कारण जर हे करण्यात त्या देशाला अपयश आलं तर त्याला लोकांच्या नाराजीला सामोरं जावं लागेल. \n\nजगातल्या श्रीमंत देशांनी पुन्हा एकदा जागतिक योजनांमध्ये सामील व्हावं असं आवाहन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांनी 18 ऑगस्टला पुन्हा एकदा केलं होतं. असं झाल्यास लस तयार झाल्यानंतर ती गरीब देशांनाही देता येईल. \n\nते म्हणाले, \"आपण व्हॅक्सिन राष्ट्रवाद थांबवणं गरजेचं आहे.\"\n\nदुसऱ्या देशांचं समर्थन मिळवण्यासाठी, धोरणात्मक संबंधांसाठीचा एक पर्याय म्हणूनही या लशीचा वापर होऊ शकतो. \n\nबोलिकी म्हणतात, \"प्रत्येक सरकार हे लसीची सुरुवातीची बॅच धोरणात्मक वापरासाठी राखून ठेवण्याची शक्यता आहे.\"\n\nलस बाजारात आली याचा अर्थ ती प्रभावी असेलच असं नाही. शिवाय कोणीतरी एकच विजेता ठरेल, असा सध्याचा काळ नसल्याचा इशाराही तज्ज्ञांनी दिलाय. म्हणजेच लस विकसित करणं आणि त्यानंतर त्यासाठीची मागणी पूर्ण करणं यासाठीच्या स्पर्धेची ही सुरुवात असू शकते.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचं सांगितलं होतं. \n\nचीनने या विषाणूबद्दल जगाला सांगण्याच्या आधीच इतर देशांमधल्या लोकांमध्ये कोरोना व्हायरस होता याचे पुरावे इतर काही संशोधनांमधूनही समोर आले होते. \n\n27 डिसेंबरला पॅरिसजवळ एका व्यक्तीवर न्यूमोनियाचा रुग्ण म्हणून उपचार करण्यात आले होते पण प्रत्यक्षात ही व्यक्ती कोरोनाग्रस्त होती असं यावर्षीच्या मे महिन्यात फ्रेंच संशोधकांनी म्हटलं होतं. \n\nसांडपाण्याच्या नमुन्यांमध्येही कोरोना व्हायरस आढळल्याचं अनेक देशातल्या संशोधकांनी म्हटलं होतं. कोरोना व्हायरसची जागतिक साथ असल्याचं जाहीर करण्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगली प्राण्यांची विक्री करण्यात येत होती, तिथूनच या सगळ्याला सुरुवात झाल्याचं आतापर्यंत मानलं जात होतं. कारण सुरुवातीच्या काळामध्ये संसर्गाची जी प्रकरणं आढळली त्यापैकी बहुसंख्य लोकांचा संबंध या मार्केटशी होता. पण इथूनच व्हायरस एका व्यक्तीच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात पसरायला सुरुवात झाली का, याबाबत संशोधक साशंक आहेत. \n\nहाँगकाँग विद्यापीठातले मायक्रोबायोलॉजिस्ट युआन क्वाँग - युंग यांनी बीबीसीला सांगितलं, \"माझ्या मते जंगली प्राण्यांची खरेदी - विक्री होणाऱ्या बाजारातून व्हायरस पसरायला सुरुवात झाली असण्याची शक्यता आहे. \n\nकोरोना व्हायरसबाबतीची आपली टाईमलाईन चीननेही थोडी मागे नेली आहे. झपाट्याने पसरणाऱ्या एखाद्या व्हायरसच्या उगमाच्या तपासाबाबत असं करण्यात येणं ही मोठी गोष्ट नाही. \n\nचीनच्या वुहानमध्ये डॉक्टर्सनी केलेल्या अभ्यासानुसार इथे कोरोनाच्या पहिल्या प्रकरणाची खात्री 1 डिसेंबरला झाली आणि या व्यक्तीचा त्या प्राणी बाजाराशी काहीही संबंध नव्हता. लँसेट या मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन छापण्यात आलं होतं. \n\nया व्हायरसमुळे जागतिक साथ पसरू शकते, हे लक्षात न येता अनेक महिने असा विषाणू जगभर अस्तित्त्वात असणं शक्य नसल्याचं काही जाणकारांचं म्हणणं आहे. \n\nपण हा विषाणू आधीपासूनच अस्तित्त्वात असावा आणि उत्तर गोलार्धातल्या अतिशय थंडीच्या काळात या विषाणूची ओळख पटली असण्याची शक्यता आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचंही सरकारनं सांगितलं होतं. \n\nमुंबईत सहसा वीजपुरवठा खंडीत होत नाही, पण पूरस्थिती किंवा वादळी वारे अचानक आले, तर रुग्णालयांचा वीजपुरवठा खंडीत होऊ नये, यासाठी प्रशासनाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. \n\nपरळचं केईएम आणि सायनचं लोकमान्य टिळक म्युनिसिपल जनरल हॉस्पिटल ही मुंबईतली दोन मुख्य सरकारी हॉस्पिटल्स आहेत, जिथे सध्या कोव्हिडसोबतच अन्य आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांवरही उपचार केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत या रुग्णालयांमध्ये पावसाळ्यात पाण्याची गळती किंवा पाणी साचून राहणं अशा घटना समोर आल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टिक किंवा ताडपत्रीत साचलेलं पाणी, परिसरातले पडून असलेले टायर किंवा झाडांच्या कुंड्यांत साचलेलं पाणी, फेकून दिलेल्या बाटल्या, बाटल्यांच्या झाकणांतही पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या असं आवाहन महापालिकेनं केलं आहे. \n\nपुराच्या दूषित पाण्यातून लेप्टोस्पायरोसिस तसंच काविळीसारखे आजार पसरू शकतात. त्यामुळे अशा पाण्यातून चालणं, खेळणं शक्यतो टाळावं. अशा पाण्यात भिजलात तर घरी गेल्यावर स्वच्छ आंघोळ करावी आणि पाणी उकळूनच प्यावं असा सल्ला राज्याच्या आरोग्य विभागानं दिला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचण्यांची संख्या कमी झाली? \n\nसप्टेंबर महिन्यामध्ये दिवसाला साधारण 6 ते 7 हजार चाचण्या होत होत्या. ते प्रमाण आता 4 ते 5 हजारांवर आले आहे. याबाबत बीबीसीने पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांच्याशी संपर्क केला. \n\nवावरे यांनी म्हटलं, ''कोरोनाची लक्षणे असलेले रुग्ण कमी झाल्याने चाचण्यांचे प्रमाण देखील कमी झाले आहे. सप्टेंबर महिन्यात साधारण 30 टक्के इतका पॉझिटिव्ह येण्याचा रेट होता, तो आता 15 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे लवकर निदान होत असल्याने तसेच डॉक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग्णांचा मृत्यू झाला आहे. याच दिवसाची पिंपरी चिंचवडची एकूण रुग्णसंख्या\n\n 83785 इतकी झाली असून 4204 इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये आत्तापर्यंत 1432 इतक्या नागरिकांचा मृत्यू झाला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचवण्याचा प्रयत्न करत आहे? पुरावे असतानाही सरकार वाझेंवर का कारवाई करत नाही? ते एका पक्षात होते म्हणून? असं म्हणत सचिन वाझेंना अटक करा,\" ही मागणी फडणवीस यांनी लावून धरली.\n\nदेवेंद्र फडणवीस\n\nतर, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी \"अर्णब गोस्वामी यांना सचिन वाझेंनी अटक केली म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येतंय,\" अशी प्रतिक्रिया दिली.\n\n\"सचिन वाझे साधे पोलीस अधिकारी आहेत. ते आयुक्त नाहीत, कोणत्या संस्थेचे प्रमुख नाही. मग विरोधीपक्ष या अधिकाऱ्याला का घाबरतं?\" असा सवाल परब यांनी विरोधीपक्षाला विचारलाय.\n\nभ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी.\n\nअर्णब गोस्वामी\n\nत्याचसोबत, अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ई-मेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं.\n\nराजकीय विश्लेषक सांगतात, अर्णब प्रकरणी वाझेंचा वापर ठाकरे सरकारने विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी केला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचवर्षी जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात मेहुल चोकसीने भारतातून पलायन केलं. त्याआधीच 2017 मध्ये त्यांनी अँटिग्वा आणि बारबुडाचं नागरिकत्व मिळवलं होतं. \n\nया प्रकरणातील व्हिसलब्लोअर आणि चोकसी यांच्या गीतांजली ग्रुपची सबसिडरी असणाऱ्या गीतांजली ज्वेलरी रिटेल लिमिटेडचे माजी व्यवस्थापकीय संचालक संतोष श्रीवास्तव यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"मी 2007 ते 2013 या दरम्यान जवळपास साडेपाच वर्ष चोकसी यांच्या कंपनीसाठी काम केलं. नवनवीन शोरूम उघडणं, फ्रान्चायझी सुरू करणं, त्यांना माल पोहोचवणं आणि दररोजचं कामका... उर्वरित लेख लिहा:","targets":"री करणारे' आणि 'अनेकांशी लागेबांधे असणारे' होते, असं श्रीवास्तव यांचं म्हणणं आहे. \n\nश्रीवास्तव पुढे म्हणाले, \"कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून अनेक सेलिब्रेटिंशी करार करण्यात आले होते. मात्र, त्यांना मानधन देण्यात कंपनीने कायम कुचराई केली. 5 ते 10 लाख किंमतीचे दागिने 25 ते 50 लाखांना विकले. अशा मुद्द्यांवरुनही भांडणं व्हायची.\"\n\n\"एक व्हिसलब्लोअर, नागरिक आणि कंपनीचा माजी कर्मचारी या नात्याने मला हे सांगावसं वाटतं की त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांचं करिअर संपवलं. बँकेला फसवून बँकेकडून लुबाडण्यात आलेले हजारो कोटी त्यांच्याकडून परत घेतले पाहिजे. शेवटी हा पैसा या देशातल्या करदात्यांचा आहे.\"\n\n60 कोटी रुपयांची फसवणूक\n\nगुजरातमधील भावनगर इथल्या दिग्विजय सिंह जडेजा या व्यावसायिकाने मेहुल चोकसीविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. मेहुल चोकशी घोटाळ्यात जडेजा यांचीही 60 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे.\n\nजडेजा यांच्या म्हणण्यानुसार, \"चोकसीचे कर्मचारी माझ्याकडे एक बिझनेस प्रपोजल घेऊन आले. आम्ही जेवढं सोनं त्यांच्याकडे ठेवू त्या मोबदल्यात ते मार्केट दरानुसार 12 टक्क्यांच्या फिक्स्ड रेट देतील, असा तो प्रस्ताव होता.\"\n\n\"आम्ही गुजरातमधल्या भावनगर, जामनगर, वडोदरा, अहमदाबाद आणि भूजमध्ये गीतांजलीचे शोरुम उघडले होते. आमच्याकडे असलेल्या स्टॉकच्या तुलनेत आम्हाला फक्त 30 टक्के माल देण्यात आला. याविषयी आम्ही सातत्याने चर्चा करत होतो. पण त्यावर समाधान होऊ शकेल, असा तोडगा निघालाच नाही. अखेर आम्ही ऑगस्ट 2014 मध्ये करार रद्द केला.\"\n\n\"आम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आणि मेहुल चोकसीने देश सोडून पळून जाऊ नये, यासाठी त्यांचा पासपोर्ट जप्त करावा, असा अर्ज गुजरात उच्च न्यायालयात दाखल केला.\"\n\n\"त्यानंतर आम्ही गुजरात उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पिटिशन दाखल केली. न्यायालयाने ती मान्य केली. आमची याचिका दाखल करून घेतल्यानंतर काही दिवसातच चोकसीने देशातून पलायन केलं.\"\n\nचोकसीने आपल्या कायदेविषयक सल्लागारांच्या मदतीने बँका आणि या देशातील नागरिकांची फसवणूक केल्याचं जडेजा यांचं म्हणणं आहे. मेहुल चोकसी फार धूर्त असल्याने आमचे किंवा सरकारचे बुडालेले पैसे परत मिळतील, अशी आशा वाटत नसल्याचं जडेजा यांचं म्हणणं आहे. \n\nशिवाय, चोकसीला भारतात परत आणता येईल का, याबद्दल ते साशंक आहेत. प्रत्यार्पण टाळण्यासाठीच मेहुल चोकसीने..."} {"inputs":"...ाचा मानसिक आरोग्यावर झालेला परिणाम टिकून राहतो.\"\n\nयासाठी ते युक्रेनमधल्या चेर्नोबिलच्या दुर्घटनेचं उदाहरण देतात. तब्बल दोन दशकांनंतर या दुर्घटनेतून बचावलेल्यांमध्ये गंभीर मानसिक समस्या जडल्याचं संशोधकांना आढळलं. इतकंच नाही तर मानसिक आरोग्यावर होणारा दुष्परिणाम हा त्या दुर्घटनेचा सर्वात महत्त्वाचा परिणाम होता. या मानसिक दुष्परिणांमुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला. शिवाय, अर्थव्यवस्थेचंही मोठं नुकसान झालं. \n\n2005 साली अमेरिकेतल्या न्यू ओरलिअँस प्रांतात आलेल्या कॅटरिना चक्रीवादळाने मोठं नुकसान केलं हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणजेच सामान्य चिंतादेखील महत्त्वाचा घटक आहे आणि त्यावरही लक्ष ठेवण्याची गरज आहे. आजच्या आधुनिक समाजात अनेकांना अँक्झायटी आहे. मात्र, या जीवघेण्या आजारामुळे (कोव्हिड-19) ज्यांना चिंता करण्याची सवय आहे त्यांच्या चिंतेत अधिकच वाढ होण्याची शक्यता आहे.\"\n\nत्या पुढे म्हणतात, \"कोव्हिडची साथ संपल्यानंतरही अनेकजण अति-चिंताग्रस्त होऊ शकतात.\"\n\nसोशल आयसोलेशनमुळे लोकांना एकटेपणा आला आहे, तर अनेकांना आयुष्यात काही उरलंच नाही, असं वाटू लागलं आहे. हीदेखील आणखी एक चिंतेची बाब असल्याचं निप्पोडा म्हणतात. \n\nसोशल आयसोलेशनमुळे अनेकांचा इतरांशी संपर्क तुटला आहे आणि भविष्यात पूर्वीसारखे नातेसंबंध जोडता येतील का, अशी काळजी त्यांना वाटते. काही जणांनी स्वतःच स्वतःला इतरांपासून दूर करून घेतलं आहे. म्हणजेच त्यांनी एकटेपणा स्वतःहून ओढावून घेतला आहे. त्यामुळे भविष्यात ही साथ गेल्यानंतर ते पुन्हा लोकांमध्ये मिसळतील का, याबाबत शंकाच आहे. \n\nनिप्पोडा म्हणतात, \"बाहेरच्या जगात जोखीम असेल तर लोक स्वतःला बाहेरच्या जगापासून तोडून घेतात. मात्र, त्यानंतर पुन्हा बाहेर पडून इतरांशी जुळवून घेणं कठीण जाऊ शकतं.\"\n\nदरम्यान, पूर्वी आयुष्यात कटू अनुभव आलेल्यांनाही कोव्हिड-19 च्या काळात मानसिक समस्यांचा त्रास होऊ शकतो. निप्पोडा म्हणतात, \"जाणते-अजाणतेपणाने तुमच्या जुन्या कटू आठवणींना उजाळा मिळून तुमच्या मनावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अशावेळी जुन्या जखमा पुन्हा उगाळल्या गेल्याने मानसिक आरोग्यविषयक समस्या दीर्घकाळ टिकू शकतात.\"\n\nन्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या 35 वर्षांच्या लिंडसे हिगिन्स यांच्या जोडीदाराने 2014 साली आत्महत्या केली होती. या घटनेचा त्यांचा मनावर खोल परिणाम झाला होता. त्या PTSD मधून बाहेर पडण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले होते. बरीच वर्ष त्यांनी कौन्सिलिंग सेशन्स केले. \n\nगेल्या दोन-तीन वर्षांपासून आयुष्य पुन्हा सुरळित झाल्याचं त्यांना जाणवू लागलं होतं. मात्र, कोव्हिड-19ने त्यांना पुन्हा एकदा मानसिक तणावाचा त्रास सुरू झाला आहे. त्या सांगतात, \"मी पुन्हा माझ्या एखाद्या प्रिय व्यक्तीला गमावून बसेन, अशी भीती मला वाटते.\"\n\nत्यांचा मित्र घराबाहेर पडला की त्यांना भीती वाटायला लागते. त्या सांगतात, \"अर्थातच, तो घराबाहेर गेला म्हणजे तो मरणार नाही, हे तुम्हाला माहिती असतं. मात्र, काहीतरी अघटित घडेल, अशी भीती वाटते. त्याला कोव्हिड-19 ची लागण होऊन तो गंभीर..."} {"inputs":"...ाचा मोठा वाटा आहे, असं ज्येष्ठ पत्रकार निशिकांत भालेराव यांना वाटतं. \n\n\"1986 आधी औरंगाबाद हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता. पण 1988 नंतर शिवसेनेच्या उदयानंतर ही समीकरणं बदलली. त्यानंतर औरंगाबादमध्ये निवडणुका या धार्मिक रंगावरच होऊ लागल्यात. आताची निवडणूक देखील त्याला अपवाद नाही. उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानामुळे हिंदुत्ववादी मतदार सुखावला असू शकतो,\" असं भालेराव सांगतात. \n\n'जनतेचे प्रश्न मांडल्यामुळेच जनतेनं स्वीकारलं'\n\nधार्मिक ध्रुवीकरणामुळे शिवसेना जिंकली आहे का, हे विचारण्यासाठी औरंगाब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रचार केला नाही. त्यांचे नेते या भागात फार फिरले देखील नाहीत आणि त्यांच्या प्रचारात जोरही नव्हता असं मत भालेराव यांनी व्यक्त केलं.\n\nकाँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी कबुली दिली आहे की मतदार काँग्रेस आघाडीच्या बाजूनेच होते आम्ही कमी पडलो. \n\nभाजपने जिल्ह्यातल्या तीनही जागा राखल्या आहेत. \n\nहे वाचलं का?"} {"inputs":"...ाचा विषय आहे. \n\nविनोद तावडेंचं तिकीट का गेलं असावं, ते तुमचे सहकारी होते. वरिष्ठ मंत्री होते.\n\nआमच्याकडे केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आम्ही फॉलो करत असतो. प्रत्येक निर्णयामागे यांच्या डोक्यात काही ना काही गणित असणार याबद्दल आम्हाला विश्वास असतो. भविष्यातल्या या गणिताबद्दल मला काही माहिती नाही. \n\nभविष्यात त्यांच्यावर काही जबाबदारी देणार असा त्याचा अर्थ घ्यायचा का?\n\nयेईल जबाबदारी कदाचित. आत्ता नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा या सगळ्या मतदारसंघाच्या को-ऑर्डिनेशनची जबाबदारी त्यांना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"का?\n\nभाजपाचा हा प्रचाराचा मुद्दा नाही. तो आमचा आनंद व्यक्त करण्याचा मुद्दा आहे. \n\nमराठा आरक्षणाचा मुद्दा होता. त्यावेळी 72,000 लोकांना तरुणांना नोकरी देणार असं म्हटलं होतं. पण आजही लोकांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत असं समजतं आहे. ते तरूण नाराज आहेत. हा मुद्दा सरकारला दिसत नाहीये?\n\nअत्यंत चुकीची माहिती आहे ही. एसीबीसीला आरक्षण देऊन 13 टक्के रिक्रूटमेंट झाली आहे, दुसरी रिक्रूटमेंट 1800 तलाठी अपॉइंट झाले आहेत. तिसरी रिक्रूटमेंट इरीगेशनची झाली. मराठा समाजाला मिळालेलं नोकरीचं आरक्षण इंप्लिमेंट झालं आहे. \n\n72 आहेत की 70 नक्की नाही सांगता येणार. विभागनिहाय माहिती काढावी लागेल. पण माझ्याच विभागात 1800 तलाठी रुजू झाले आहेत. \n\nशरद पवार विरूद्ध भाजपा असं निवडणुकीचं वातावरण महाराष्ट्रात का आहे?\n\nशरद पवार आमचे शत्रू नाहीत. माझे व्यक्तिशः तर बिलकुल नाहीत. शेताला शेत लागून होणारी ही भांडणं नाहीत. त्यांच्याबद्दल आदरच आहे. इतकी वर्षं हा माणूस काम करतोय. त्यांचं आमचं काही भांडण नाही. \n\nनिवडणुकीत तुम्हाला समोरचा पक्ष वीक करायचा असतो. त्यासाठी ज्या माणसावर तो पक्ष चालला आहे त्यावरच हल्ला करायला लागतो. \n\nसहानुभूतीची लाट येतेय असं राष्ट्रवादी म्हणतेय आणि ईडीनंतर वातावरण तयार झालं होतं. तुमच्या स्ट्रॅटेजिक हल्ल्यांचा त्यांना फायदा होतोय का?\n\nअसा काही फायदा होत नाहीये. मतदानात ते दिसेलच. लोकांना तथ्य माहिती आहेच. आता ईडीबद्दल बोलायचं, तर लोकांना माहिती आहे की यात शासनाचा काय संबंध ते. \n\nपण खडसे म्हणाले की मी बघितलंय तोपर्यंत पवारांचं नाव नव्हतं...\n\nकम्प्लेंट करणाऱ्यानं सहा महिन्यांपूर्वी कोर्टात जनहित याचिका दाखल केली तर आधी कसं नाव असेल? मुळात 2010 साली पृथ्वीराज चव्हाणांनी ही चौकशी लावली. आमचा काय संबंध? चव्हाणांनी चौकशी केली, रिपोर्ट केला, बोर्ड बरखास्त झालं. हे सगळंच त्यांच्या काळात झालेलं आहे. मग त्रास दिला असेल तर पृथ्वीराज चव्हाणांनी दिला. आमचा काय संबंध? \n\nविरोधी पक्षातले नेते तुमच्याकडे येतायंत त्यांना वेगवेगळ्या चौकशांची भीती दाखवली जातेय आणि भाजपाकडे ओढलं जातंय, या आरोपाबद्दल तुम्ही काय सांगाल?\n\nलोक काही आरोप करतायंत. ही माणसं काही घाबरणारी नाहीत. त्यांच्यातल्या तरुण पिढीला वाटतंय, त्यांच्या भविष्याची काळजी वाटतेय. मोदींच्या आणि देवेंद्रजींच्या विकासामुळे आकर्षित होऊन ही लोकं आलीत, त्यांच्यावर असे आरोप म्हणजे अन्याय आहे...."} {"inputs":"...ाचा सामना करावा लागतोय. त्यामुळे त्या गावात काम करताना जीव मुठीत घेऊनच काम करत आहेत. \"आज माझ्यावर आणि माझ्या मिस्टरांवर हल्ला झाला.\n\n\"उद्या माझ्या कामाचा राग मनात धरून माझ्या मुलाला रस्त्यात गाठलं, माझी पुतणी आहे तिला काही केलं तर या भीतीने मला झोप येत नाही. या परिस्थिीतीत कसं काम करायचं आशांनी किंवा गटप्रवर्तकांनी?,\" रोहिणी हतबलपणे विचारतात. गावात फिरायलाही भीती वाटत असल्याचं त्या म्हणतात. \n\n 'नातेवाईक पाठ फिरवतात तिथे आशा उभी असते' \n\n कोरोनाच्या काळात कित्येकदा रक्ताच्या नातेवाईकांनी कोरोना पे... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी काहीही पावलं उचलली गेली नसल्याचं आशांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचा सामना करावा लागला. सिंहली बौद्ध मतदारांमध्ये राजपक्षे सर्वाधिक लोकप्रिय नेते असताना असं घडलं. 2015नंतर राजपक्षे यांची राजकीय प्रासंगिकता कमी झाली असली तरी पूर्णपणे संपली नव्हती. \n\nअमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाप्रमाणे सिरिसेना आणि विक्रमसिंगे सरकारने मानवाधिकारांच्या मुद्द्यावरून राजपक्षे यांच्याविरोधात कारवाई केली तर लोकांची सहानुभूती राजपक्षेंच्या बाजूने जाईल, असंही म्हटलं जायचं. त्यामुळे सरकारवर अस्थिरतेचं सावटही होतं. \n\nश्रीलंकेच्या प्रसार माध्यमांमध्ये बोललं जातं की जर राष्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी होती. थोरला डॉन कोरोनेलिस राजपक्षे ऊर्फ D. C. राजपक्षे या भागातले मोठे अधिकारी होते. मधले डॉन मॅथ्यू राजपक्षे आणि धाकटे डॉन अल्वीन राजपक्षे होते. \n\nडॉन मॅथ्यू राजपक्षे म्हणजेच D. M. राजपक्षे यांनी निवडणुकीच्या रिंगणात थेट उडी घेतली आणि ब्रिटिश काळात काउंसिलर म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांचे छोटे भाऊ डॉन अल्वीन म्हणजेच D. A. राजपक्षे काउंसिलर झाले. स्वतंत्र श्रीलंकेत D. A. राजपक्षे संसदेत निवडून गेले. \n\nD. M. राजपक्षे यांची मुलं लक्ष्मण आणि जॉर्ज राजपक्षे स्वतंत्र श्रीलंकेत खासदार झाले. जॉर्ज राजपक्षे यांना मंत्रिपदही मिळालं. त्यांचीच मुलगी निरुपमा आज मंत्री आहे. \n\nD. A. राजपक्षे यांची मुलं चमाल, महिंदा आणि बासील हे तिघेही वडिलांप्रमाणेच खासदार झाले. D. A. राजपक्षे यांचे दुसरे चिरंजीव महिंदा 2005 साली राष्ट्रपतिपदी विराजमान झाले. चमाल यांना सभापतीपद तर बासील यांना मंत्रिपद मिळालं. महिंदा राजपक्षे यांचा मुलगा नमाल खासदार आहे, तर चमाल यांचे चिरंजीव शशीन्द्रा हे उवा प्रांताचे मुख्यमंत्री आहेत. म्हणजे संपूर्ण राजपक्षे कुटुंब राजकारणात आहे. \n\nमहिंदा राजपक्षे यांच्यावर बहुसंख्याक जातीयवादाचा आरोपही झाला आहे. LTTEवर विजय मिळवल्यानंतरही ते मुत्सद्दी राजकारणी म्हणून स्थापित होऊ शकले नाही. युद्ध जिंकूनही शांतता गमावणं, ही म्हण राजपक्षे यांच्यावर चपखल बसते, अस जाणकार सांगतात. \n\nचीनशी मैत्री\n\nहम्बनटोटाची लोकसंख्या 20 हजार आहे. मात्र त्याचा विस्तार वेगाने होत आहे. चीनच्या मदतीने 36 कोटी डॉलर खर्चून देशात एक बंदरही उभारलं जात आहे. 35 हजार आसन क्षमता असलेलं एक स्टेडिअम उभारण्यात येत आहे. 20 कोटी डॉलरचं विमानतळ बांधण्यात आलं. नवीन रेल्वे लाईन टाकण्याचं काम सुरू आहे.\n\nहे सर्व चीनने दिलेल्या कर्जामुळे शक्य झालं आहे आणि हे सर्व शक्य करून दाखवलंय महिंदा राजपक्षे यांनी. मात्र कर्ज चुकवता आलं नाही, म्हणून हम्बनटोटा बंदर 100 वर्षांसाठी चीनला लीजवर द्यावं लागलं.\n\nब्रिटनमधील प्रसिद्ध वर्तमानपत्र असलेल्या 'द गार्डियन'मध्ये 27 ऑक्टोबर 2013 रोजी महिंदा राजपक्षे यांच्यावर एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात लिहिलं होतं, \"श्रीलंकेतील जवळपास सर्वच नेते उदारमतवादी, इंग्रजी बोलणारे, परदेशात शिकलेले आणि कोलंबो किंवा आसपास राहणारे आहेत. राजपक्षे यांच्याजवळ विद्यापीठाची पदवी नाही, एका राजकीय कुटुंबातून असूनही ते खूप वेगळे आहेत. राजपक्षे..."} {"inputs":"...ाचार त्या काळातील त्यांची राजकीय गरज म्हणून होते. \n\nवसाहतपूर्व काळात मुस्लीम आणि हिंदू यांच्यातील संघर्षाचे जास्त पुरावे नाहीत. या उलट मुघलांच्या काळात सांस्कृतिक भरभराट झाली होती. \n\n2. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म असल्याचे बरेच दाखले दिले जातात. तुम्ही हिंदू धर्माला सहिष्णू धर्म मानता का?\n\nडी. एन. झा - माझ्या मते सगळेच धर्म एकप्रकारे फूट पाडणारे आहेत. हिंदू धर्मही त्यात मागे नाही. ब्राह्मणवादी विरुद्ध श्रमण परंपरा मानणारे बौद्ध, जैन यांसारख्या धर्मांमध्ये प्राचीन काळपासून ते मध्ययुगात मोठे वाद झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर काही ठिकाणी चंद्राच्या आकाराचा म्हटलं आहे. काही पुराणांत याचं वर्णन चौकोनी, धनुष्याच्या आकाराचा असाही आहे. \n\nपरंतु भारताचा माता म्हणून उल्लेख कोणत्याही प्राचीन ग्रंथात नाही. \n\nभारत या प्रतिमेला स्त्री म्हणून भारतमाता हे दिलेलं प्रतीक द्विजेंद्र रॉय (1863-1913) यांच्या गीतात आढळतं. त्यानंतर बंकीमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठात असा उल्लेख आलेला आहे. भारतमाता या संकल्पनेला मानवी स्वरूप 1905 साली अवनिंद्रनाथ टागोर यांनी काढलेल्या चित्रातून येतं. या चित्रात भारत मातेला वैष्णव संन्यासी महिला दाखवण्यात आलं आहे.\n\nभारत मातेचा पहिला नकाशा 1936ला वाराणसीमध्ये बांधलेल्या भारत मातेच्या मंदिरात दिसतो. \n\n4) तुमच्या 'अगेंस्ट द ग्रेन' या नव्या पुस्तकात ब्राह्मणवाद्यांनी कधी बौद्ध धर्माला मान्य केलं नाही, असं म्हटलं आहे. याचा अर्थ काय? तसंच सध्याच्या दलितांना आक्रमकेतला तोंड द्यावं लागत आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहाता?\n\nडी. एन. झा - हिंदुत्ववादी असहिष्णुतेवर मी पूर्वीही बोललो आहे. त्या प्रकाशात जर हे पाहिलं तर अगदी स्पष्ट आहे की ब्राह्मणवादी नेहमी बौद्ध धर्माच्या अनुयायांचे कडवे विरोधक राहिले आहेत. \n\nसध्या दलितांवर त्याताही बौद्धांवर जे अन्याय होत आहेत त्याची मुळं ही जाती व्यवस्थेत आहेत.\n\nवर्गात विभागलेल्या हिंदू धर्मात दलितांचं स्थान सर्वांत खालच्या पायरीवर आहे. याचं कारण हेही आहे ते गोमांस खातात जे उच्च हिंदूंच्या मान्यतांच्या विरोधात आहे. गाईगुरांची वाहतूक करणाऱ्या तसंच बीफ खाणाऱ्यांची हत्या करण्याच्या (मॉब लिंचिंग) जितक्या घटना घडलेल्या आहेत त्यात हिंदुत्ववाद्यांचा हात असणं यात काही आश्चर्य वाटण्यासारखं नाही.\n\n5) सध्याच्या काळात हिंदू म्हणून ओळख याकडे तुम्ही कसं पाहता? \n\nडी. एन. झा - हिंदुत्व दीर्घकाळापासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा, कर्मकांड आणि मान्यता यांचा मिलाप आहे.\n\nपण नव्या काळात हिंदुत्ववादी याला एकाच मान्यतांचा, आस्थांचा आणि प्रथांच्या लोकांचा धर्म बनवण्यावर अडून बसले आहेत. \n\nया धर्मातील विविधता नकारून एकाच प्रकारच्या लोकांचा कट्टर धर्म म्हणून दाखवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. \n\nनव्या हिंदुत्वात गाईला आदराचं स्थान देणं, इतर देवी-देवतांपेक्षा रामाला आणि इतर धार्मिक ग्रंथापेक्षा रामायणाला अधिक महत्त्व देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी मी ऐकलं होतं की काही हिंदुत्ववादी मनुस्मृतीमध्ये काळानुरूप बदल करून ती..."} {"inputs":"...ाची वाट पाहत होते. तोपर्यंत रेल्वेच्या पहिल्या पायरीपर्यंत पाणी वाढलं होतं. उजाडायला लागताच प्रवाशांना पुराची गंभीरता लक्षात आली. रेल्वेमार्ग थोडासा उंचावर होता. गाडीच्या चहूबाजूंना समुद्र असल्याचा भास सर्वांना झाला. साठ फूटांवर नदी आणि जवळची झाडं, आजूबाजूला दिसणाऱ्या तुरळक घरांनाही पाण्याने कवेत घेतलं होतं. \n\nरेल्वेचे काही कर्मचारी सकाळी आले. अखेरीस एनडीआरएफचं पथक पाण्यात अडकलेल्या रेल्वेकडे दाखल झालं. मदत मिळाल्यानंतरच प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. \n\nबचावकार्य सुरू \n\nठाणे जिल्ह्याचे निवास... उर्वरित लेख लिहा:","targets":"स करत होते. ते सांगतात, \"रात्री साडेदहाच्या दरम्यान ट्रेन थांबल्याचं माझ्या लक्षात आलं पण थोड्या वेळाने सुरू होईल असं समजून बहुतांश प्रवासी झोपी गेले. पण पहाटे ३ वाजता ही ट्रेन पावसांच्या पाण्याने थांबल्याची माहिती मिळाली. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळं सकाळी ६ वाजता ट्रॅकवरचं पाणी ट्रेनच्या पहिल्या पायरीपर्यंत पोहचलं. त्यावेळी थोडं घाबरायला झालं. पण जसा पाऊस कमी झाला तसं पाणी ओसरायला सुरुवात झाली.\"\n\nत्यानंतर बचावपथकाकडून मिळालेल्या मदतीने प्रवासी रेल्वेतून बाहेर पडले. पण पाण्याने भरलेल्या ट्रकवरून 700 मीटर चालत जात पुन्हा 4 किमी डोंगर चढत बदलापूर स्थानकाजवळ प्रवाशांना यावं लागलं. पण या कठीण प्रंसगात रेल्वेकडून केलेल्या नियोजन आणि योग्य माहिती मिळाल्याने सर्व प्रवासी सुखरूप बाहेर पडले. यात वांगणी ग्रामस्थांची मोठी मदत झाल्यालं लुगडे यांनी आवर्जून सांगितलं. \n\nग्रामस्थांचे सहकार्य \n\nश्वास चित्रपटाच्या लेखिका माधवी घारपुरे या कोल्हापूरला कामानिमित्त येत होत्या. त्याही या ट्रेनमध्ये होत्या त्यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशासनाची मदत वेळेवर मिळाली नाही. हेलिकॉप्टरच्या चार फेऱ्या झाल्या मात्र मदत मिळू शकली नाही. वांगणी आणि आसपासच्या ग्रामस्थांनी प्रवाशांना धीर देत गाडीतून खाली उतरवलं. यावेळी प्रवाशांना समोसे बिस्कीटं असे खाद्यपदार्थ ग्रामस्थांकडून देण्यात आले. त्यानंतर बोटीच्या सहाय्याने बदलापूर स्थानकाजवळ पोहचवण्यात आलं.\n\nदरम्यान, पावसाचा जोर कमी झाला आहे. पण ट्रॅकवर पाणी साठल्याने कर्जत ते कल्याण दरम्यान एकही रेल्वे सोडता आलेली नाही. महालक्ष्मी एक्सप्रेसमधील सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं आहे. मात्र रेल्वे अजूनही तिथून हलवण्यात आलेली नाही, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार विवेक भावसार यांनी दिली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाचे व्यवस्थापक नव्हतेच. त्यामुळे त्यांची बाजू मांडायला कुणी नव्हतंच. शिवाय खाशाबांना इंग्रजी तितकंसं जमत नव्हतं. कुस्ती लढायचं तेवढं त्यांना ठाऊक. \n\nत्यामुळे त्यांनी प्रतिकारही नाही केला. जपानच्या शोहोची इशी या मल्लाबरोबर खेळायला ते मॅटवर उतरले. पण, शरीर इतकं दमलं होतं की थोड्या वेळातच ०-३ असा त्यांचा पराभव झाला. रशियाला सुवर्ण मिळालं आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. \n\nऑलिम्पिकसाठी कसून तयारी करूनच मैदानात उतरले खाशाबा\n\n'जर व्यवस्थापक खाशाबांबरोबर असते, त्यांनी बाजू मांडली असती, अग... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर उमटवायचा होता\n\nजीवाची आबाळ करून केलेल्या या प्रवासानंतर अनेकांमध्ये ऑलिम्पिक खेळण्याचे त्राणही नव्हते. खाशाबांच्या प्रकृतीवरही याचा परिणाम झाला. पण, त्याही परिस्थितीत खाशाबांचं लक्ष वेधून घेतलं ते लंडन शहर आणि ऑलिम्पिकमधल्या स्पर्धेच्या स्तराने. \n\n१९४२च्या छोडो भारत चळवळीत त्यांनी विद्यार्थीदशेत भाग घेतला होता. आता ब्रिटिश राजसत्तेला आपल्या पद्धतीने उत्तर देण्याचा मार्गच त्यांना सापडला होता. शिवाय मातीतली कुस्ती आणि मॅटवरची यातला फरकही कळला होता. मोठ्या स्तरावर पदक जिंकल्याने काय फरक पडेल याचा अंदाज आला. त्या भारावलेल्या अवस्थेत ते लंडनची स्पर्धा खेळले. तिथे जरी ते सहावे आले असले तरी भारतात परतले नवीन स्वप्न घेऊन. कुस्तीचं मैदान मारायचं तेही साता समुद्रा पलीकडे जाऊन हा ध्यास त्यांनी घेतला. \n\nहेलसिंकी ऑलिम्पिकची तयारी\n\nखाशाबा त्यावेळी विद्यार्थी दशेत होते. पण, अभ्यासू होते. स्पर्धेचा अंदाज त्यांना लंडनमध्येच आलेला होता. आता स्पर्धा जिंकण्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. गोविंद पुरंदरे यांनी पैलवानावर मेहनतही घेतली. किरकोळ शरीरयष्टीचे खाशाबा बँटमवेट(५२ किलो) या तळाच्या वजनी गटात फ्रीस्टाईल कुस्ती खेळत. त्यांचा स्टॅमिना असा की ते अव्याहत खेळू शकत होते. अंगभूत हुशारीने त्यांनी स्वत:ला मॅटसाठी तयार केलं. पैशाची जमवाजमव या विषयाने मात्र त्यांना थकवलं. \n\nहेलसिंकीसाठी पैसे हवे होते. यावेळी त्यांच्या कॉलेजचे प्राचार्य खर्डीकर यांनी राहतं घर गहाण टाकून सात हजार रुपये उभे केले. एका बँकेकडून सहा हजारांचं कर्ज घेतलं आणि त्यातून ही हेलसिंकी वारी शक्य झाली. तिथे पदक जिंकल्यावर मात्र गावकऱ्यांनी कऱ्हाडपासून जन्मगाव गोळेश्वर पर्यंत १५१ बैलगाड्यांची मिरवणूक काढली होती. \n\nपदक जिंकलं नंतर....\n\nखाशाबा गरीब शेतकरी कुटुंबातले होते. घरी कुस्तीचं वातावरण होतं. पण, ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर खाशाबांची आबाळच झाली. पोलिस खात्यात त्यांना नोकरी लागली ती पदक विजेत्या कामगिरीनंतर तब्बल चार वर्षांनी. पोलीस दलातही उपनिरीक्षक म्हणून लागले. आणि पुढची २२ वर्षं एकाही बढतीशिवाय त्यांनी काढली. \n\nखाशाबांच्या मूळ गावी उभारलेलं स्मारक\n\nप्रशिक्षक म्हणून त्यांचा अनुभव उपयोगी पडेल असं सरकारला कधी वाटलं नाही, खाशाबांनी इच्छा दाखवूनही. अखेर १९८४मध्ये एका मोटार अपघातात त्यांचं निधन झालं. \n\nत्यांचं मूळगाव गोळेश्वरची हद्द जिथे सुरू होते तिथे एक समाधीस्थळ..."} {"inputs":"...ाचे हॉटस्पॉट किंवा कंटेनमेंट झोन म्हणून समोर आलेल्या भागात कडक निर्बंध हवेत. पण, इतर भागात वाहतूक, उद्योगधंदे अगदी शाळाही सुरळीत सुरू ठेवायला हरकत नाहीत. \n\nत्या पुढे जाऊन जर गरज पडली तर जिल्हा\/उपजिल्हा आणि शहर\/वॉर्ड पातळीवर लॉकडाऊन लावण्याची मुभा राज्य सरकारं आणि स्थानिक प्रशासनांना देण्यात आली आहे. \n\nस्थानिक लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा शहराचे महापौर पालिका आयुक्त यांच्या संगनमताने घेत असतात. थोडक्यात निवडून आलेले नेते आणि प्रशासकीय अधि... उर्वरित लेख लिहा:","targets":"म निर्णय सरकारचा \n\nराज्यात पुन्हा लॉकडाऊन होऊ शकतो का याबाबत बीबीसी मराठीने महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांना विचारलं. \n\nपंडित म्हणाले, \"आरोग्य अधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची मतं लॉकडाऊनचा निर्णय घेताना नक्कीच विचारात घेतली जातात. कोरोना विषाणूचा नेमका उद्रेक किती, कुठे आणि कसा झाला आहे. त्याचबरोबर कोरोनाग्रस्त रुग्णांचा उपलब्ध डेटा बघून कोरोनाचं स्वरुप, त्याची वैशिष्ट्यं आपल्याला ठरवता येतं. पुढे जाऊन संसर्ग दर किती आहे, मृत्यू दर किती आहे. आरोग्य यंत्रणा कोरोना रुग्ण हाताळायला सक्षम आहे ना, यावरून लॉकडाऊनचा निर्णय होतो. अर्थात, आरोग्य अधिकारी आपलं मत देत असतात. लॉकडाऊनचा अंतिम निर्णय सरकार घेतं. असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाच्या आधारावर ध्रुवीकरण होणार नाही, आणि व्होटबँकेचं राजकारण चालणार नाही. या विधेयकाला ज्यांनी विरोध केला, त्यांनी मानवतेला विरोध केला आहे, या देशाच्या संस्कृतीला विरोध केला आहे. समान नागरी कायद्याकडे आम्ही अजून एक पाऊल टाकलं आहे,\" असंही ते म्हणाले. \n\nतिहेरी तलाक म्हणजे काय? \n\n'तत्काळ तिहेरी तलाक' किंवा 'तलाक-उल-बिद्दत'ची इस्लामिक प्रथा नवऱ्याला तीन वेळा तलाक म्हणून लग्न संपवण्याची सवलत देते.\n\nहा तलाक कोणत्याही प्रकारे कळवला जाऊ शकतो; तोंडी, टेक्स्ट मेसेजवर किंवा अगदी ई-मेल करूनही. \n\nया प्रथेवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्षा होणार असेल तर बायकोने अशा लग्नाच्या बेडीत राहण्यात काय अर्थ आहे? त्या नवऱ्यांना जामीन मिळावा की नाही, हे कोर्टांनी ठरवावं. तुम्ही का ठरवत आहात?\"\n\nया कायद्यामुळे मुस्लीम महिला रस्त्यावर येतील, अशी भीती ओवेसींनी व्यक्त केली होती. \n\nसरकार काय म्हणतंय \n\nतिहेरी तलाकचा थेट संबंध मुस्लीम महिलांशी आहे, मुस्लीम बोर्डांशी नाही, असं कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचं म्हणणं आहे.\n\nभारतीय दंड संहिता सर्वांसाठी समान आहे, असं लोकसभेत सांगत ते म्हणाले होते, \"जेव्हा मुस्लीम माणूस हुंडा मागितल्यासाठी जेलमध्ये जातो, तेव्हा कुणी हे विचारत नाही की पोटगी भरण्यासाठी तो पैसे कुठून आणेल. पण जेव्हा तिहेरी तलाकचा विषय निघतो, तेव्हाच हा पैशांचा मुद्दा का काढला जातो?\" हिंदू धर्मातल्या सती आणि हुंड्यासारख्या कुप्रथांनाही कायद्यानेच बंदी आणली होती, याची आठवण रविशंकर प्रसाद यांनी करून दिली. \n\nमुस्लीम सत्यशोधक समाजातर्फे निर्णयाचं स्वागत\n\nगेल्या 50 वर्षांपासून हा कायदा रद्द व्हावा म्हणून प्रयत्न केले जात आहेत. पण दोन वेळा लोकसभेत हे विधेयक मंजूर होऊन राज्यसभेत होऊ शकलं नव्हतं. त्यामुळे अध्यादेश काढण्यात आले होते. असं मुस्लीम सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी म्हटलं आहे. \n\n\"यावेळी हे विधेयक बहुमतानं मंजूर झालं आहे. राज्यसभेतही हे मंजूर होईल, अशी आशा आहे. पण केवळ तिहेरी तलाक रद्द होणं पुरेसं नाही तर त्याबरोबरच बहुपत्नीत्व आणि हलाला रद्द होणं तितकंच महत्त्वाचं आहे,\" असं डॉ. तांबोळी म्हणाले. \n\nन्यायालयाबाहेर जे घटस्फोट होतात ते अन्यायकारकच असतात. जोपर्यंत न्यायालयात निवाडा होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दुसरं लग्न करण्याची परवानगी मिळू नये अशी सत्यशोधक समाजाची भूमिका आहे,\" असं तांबोळी सांगतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाच्या एकमेवाद्वितीय चवीसाठी पूरक आहे. आंब्याची लागवड आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग हा या भागातला सर्वांत महत्त्वाचा व्यवसाय आहे आणि उत्पन्नाचा मार्ग आहे.\n\nआंब्याची लागवड आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योग हा कोकणातला महत्त्वाचा व्यवसाय आहे.\n\nजैतापूर अणुप्रकल्प या भागात आला तेव्हाही ज्या मुद्द्यांवर चर्चा आणि विरोध झाला होता, तेच मुद्दे आता परत येत आहेत - रिफायनरी प्रकल्पामुळे या भागातल्या पर्यावरणावर विपरित परिणाम होणार का? आणि त्यामुळे आंबा व्यवसायाचं काय होणार?\n\nकाही आंबा उत्पादक शेतकऱ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"िचार करायचाय? जमीन मालकांची त्याला ना कबुली, ना विचारात घेतलेले, भूसंपादन केलं, तर ते अमूक दराने केलं जाईल, हेही सांगितलेलं नाही. स्वतःची जमीन असल्यासारख्या मोजणीच्या नोटीसा देतात, मोजणीला येतात, लोक जाऊन झोकतात, मोजणी परत जाते. एक तर लोकांचा वेळ वाया, अधिकाऱ्यांचा पगार वाया, अधिक शासनाच्या तिजोरीवरच बोझा. तो लोकांवरच, आमच्या डोक्यावरच बसणार आहे ना बोजा?\" मोहन देसाई तिडकीनं विचारतात. \n\nया भागात स्थापन करण्यात आलेल्या 'कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष संघटने'चे अध्यक्ष अशोक वालम त्यांच्या पत्रकातून विचारतात, \"जर शासनाचा निर्णय असा आहे की 70 टक्के स्थानिकांनी विरोध जर केला तर कोणताही प्रकल्प रद्द केला जावा आणि इथं तर 99 टक्के विरोध आहे तर सरकार बळजबरी का करत आहे? आतापर्यंत आलेल्या नोटीस, ग्रामसभा ठराव, जनसुनावणी या सगळया उपक्रमांतून आम्ही हा विरोध दाखवून दिलेला आहे. तरीही हा प्रकल्प लादला का जातो आहे?\" \n\n20 ते 24 नोव्हेंबरदरम्यान या प्रकल्पासाठी जमीन मोजणीचा प्रयत्न स्थानिक प्रशासनाने केला तेव्हा सगळ्या ग्रामस्थांनी आंदोलन केलं. परिस्थिती इतकी चिघळली की पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला आणि मोजणी प्रशासनाला बंद करावी लागली. \n\nकाय आहे हा प्रकल्प?\n\nसार्वजनिक क्षेत्रातल्या इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या तीन बलाढ्य भारतीय तेल कंपन्यांनी एकत्र येऊन या 'वेस्ट कोस्ट रिफायनरी एंड पेट्रोकेमिकल्स प्रकल्पा'ची घोषणा केली आहे. 'जगातली सर्वांत मोठी रिफायनरी', असंही या प्रकल्पाला म्हटलं जात आहे. \n\nजैववैविध्यामुळे या भागातील औद्योगिक प्रकल्प नेहमीच चर्चेत असतात.\n\nरत्नागिरी जिल्ह्याच्या समुद्रकिनाऱ्यावर होणारा हा प्रकल्प 2022 सालापर्यंत कार्यरत होण्याची शक्यता आहे आणि राजापूर-नाणार परिसरातली सुमारे 15,000 एकर जमीन त्यासाठी आवश्यक आहे. ही रिफायनरी पर्यावरणपूरक असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात येतो आहे, जिथं जगभरातून क्रूड ऑईल शुद्धीकरण प्रक्रिया करण्यासाठी नव्यानं उभारण्यात येणाऱ्या बंदरांमध्ये जहाजांतून आणलं जाईल आणि वर्षभरात 6 कोटी मेट्रीक टन उत्पादनाची या प्रकल्पाची क्षमता असेल. \n\n17 जुलै 2017 रोजी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकल्पासाठी 2.7 लाख कोटी रूपये इतका खर्च अपेक्षित आहे, असं म्हटलं होतं.\n\nत्या अगोदर 2 मे रोजी लोकसभेतच भारतीय..."} {"inputs":"...ाच्या नागरिकत्व-नियमन करण्याच्या आणि जनगणना करण्याच्या संयुक्त अधिकारांमधून केंद्र सरकार हे काम करणार असे म्हणता येईल. \n\nत्यामुळे प्रश्न असा येतो की एखादे राज्य केंद्राला NPR\/NRC साठी काम करायला आपल्या राज्यात आडकाठी करू शकते का? याचे उत्तर अर्थातच 'नाही' असे आहे. पण केंद्र सरकार हे काम करणार म्हणजे राज्यांमधील सरकारी यंत्रणा वापरून ते करणार. त्यामुळे पुढचा प्रश्न येतो तो असा की राज्याचा जर हे काम करण्याला विरोध असेल तर राज्य सरकार आपली यंत्रणा वापरण्यास केंद्राला मनाई करू शकेल का? याचेही उत्तर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"येणार. \n\nआणि हा प्रश्न फक्त लबाडीचा किंवा छुप्या असहकार्याचा नाही. अनेक सामाजिक गटांमध्ये NPR-NRC बद्दल असलेला तीव्र विरोध लक्षात घेतला तर कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न नक्कीच निर्माण होऊ शकतात. आणि मग राज्य सरकारे काय घरोघर जाणार्‍या शिरगणती सेवकांना पोलीस संरक्षण पुरवणार का? \n\nअभूतपूर्व परिस्थिती?\n\nआताच्या घडीला असे होईल की नाही, हे सांगणे अवघड आहे. कारण इतकी टोकाची परिस्थिती पूर्वी देशात उद्भवलेली नाही. कितीही भांडणे झाली तरी काही मूलभूत बाबींवर राज्ये आणि केंद्र यांनी नेहेमी सहकार्य केले आहे. \n\nइंदिरा गांधी जेव्हा वर्चस्व गाजवित होत्या तेव्हा होणारे वाद आजच्या वादांच्या इतके टोकाला गेले नाहीत, आणि तेव्हा म्हणजे 1971 ते 1976 या काळात बहुसंख्य राज्यांमध्ये काँग्रेस पक्षाचीच सरकारे होती. \n\nममता बॅनर्जींकडून CAA ला विरोध होत आहे.\n\n1967 ते 1970 या काळात राज्यांमध्ये इंदिरा-विरोधी पक्षांची सरकारे होती, पण ती दुर्बल आणि अस्थिर होती. आणि इंदिरा गांधींनी सरसकट राज्यपालांचा आणि राष्ट्रपती राजवटीचा वापर करून त्यांना नामोहरम केले. पण द्रमुक सरकारशी (केंद्राला सहकार्य न करण्याच्या मुद्द्यावर) झालेला संघर्ष सोडला (1976) तर असा प्रसंग पूर्वी घडलेला नाही आणि इतक्या व्यापक प्रमाणावर तर नाहीच नाही. \n\nतेव्हा मोदी सरकारपुढे जो पर्याय असेल तो सहकार्य न करणार्‍या सगळ्या राज्य सरकारांची एका दमात बरखास्ती हा असेल. पण तेही सहजासहजी शक्य नाही. \n\nकारण एक तर बोम्मई खटल्याच्या निर्णयापासून (1994) राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय न्यायालयीन तपासाच्या कक्षेत आला आहे. आणि दुसरे म्हणजे, केरळ सरकारने एव्हाना कलम 131 अंतर्गत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला आव्हान दिले आहे आणि त्याचा निर्णय होईपर्यंत केंद्राशी 'असहकार्य' करण्याच्या मुद्यावर त्या किंवा इतर राज्य सरकारांना बरखास्त करणे कायदेशीरदृष्ट्या वादग्रस्त ठरू शकते. \n\nम्हणजे (अ) अनेक बिगर-भाजप राज्य सरकारांचा असणारा विरोध; (ब) प्रत्यक्ष जनगणना आणि NPRच्या अंमलबाजवणीसाठी केंद्राचे राज्यांवर असणारे अवलंबित्व आणि (क) नागरिकत्वाच्या वादग्रस्त तरतुदीच्या संवैधानिकतेविषयीचा निर्णय प्रलंबित असणे या कारणांमुळे केंद्र सरकार केवळ केंद्र सूचीचा दाखला देऊन किंवा राष्ट्रपती राजवटीचा धाक दाखवून राज्यांकडून जबरदस्तीने काम करून घेऊ शकणार नाही. \n\nभारताच्या संघराज्याची तात्त्विक जडणघडण \n\nभारताच्या..."} {"inputs":"...ाच्या संपर्कात आहे, याबाबत मी काही बोलणार नाही. पाच वर्षांचा कालावधी पुढे आहे. त्यामुळे राजकीय कारकीर्द पुढे कशी न्यावी, याबाबत प्रत्येक जण विचार करतोय. \n\nतुम्ही एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांच्याबाबत बोलताय का, ते संपर्कात आहेत का?\n\nमी अप्रत्यक्षपणे काहीही बोललेलो नाही. कोण कुणाच्या संपर्कात आहे, ते तुम्हाला चांगलं माहीत आहे. अस्वस्थता आहे बऱ्याच जणांची. आमच्या पक्षातल्या लोकांनीच आमचा घात केला असा आरोप आहे. तो स्पष्ट आहे. फक्त भाजपमध्येच अशी स्थिती आहे, असं नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आहे. मला वाटतं तिथवरच आपण समाधान मानावं. त्यांनी आणखी काही सांगितलं तर त्यांना अवश्य विचारा, पण मी काही सांगणार नाही.\n\nअसं काय घडलंय की जे शरद पवार सांगू शकतात, पण काँग्रेसचे नेते म्हणतात की आम्ही फार याविषयी बोलू शकत नाही?\n\nचर्चा करताना थोडंफार ते होत असतं. सोपं असेल तर चर्चाच का करायची, आपण घासाघीस करतो, वाटाघाटी करतो, आपल्या पक्षाला जास्त फायदा कुठे होईल ते पाहतो. हे आज होतंय असं नाही. प्रत्येक आघाडीत हे होत असतं. विलासराव देशमुख जेव्हा मुख्यमंत्री झाले, त्यावेळी पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी झाली होती. 1999 साली. त्यावेळी सुद्धा असं झालं होतं. 2004 लाही झालं होतं. अशा चर्चा होतात. यावेळी कुणी वेगळ्या पद्धतीने काही बोललं असेल. पण मला वाटतं हे थोडं गैरसमजातून झालं असेल, त्याविषयी जास्त बोलायचं नाही.\n\nसिटीझनशीप अमेंडमेट बिलाला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. लोकसभेत ते लवकरच येईल. शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की घुसखोरांच्या संदर्भातली शिवसेनेची मागणी तर जुनीच राहिलेली आहे. कुठेतरी शिवसेना त्याच्या सपोर्टला भूमिका घेताना दिसतेय, काँग्रेसची याविषयी काय भूमिका आहे?\n\nमला वाटतं की हा प्रश्न दिल्लीचा आहे, लोकसभेतला आणि संसदेतला आहे. लोकसभेत त्यांचा पक्ष आणि आमचा पक्ष भूमिका घेतील. यात राज्य सरकारचा काहीच रोल नाही. \n\nपण ज्यावेळी याची अंमलबजावणी करण्याची वेळ येईल. ते बिल मंजूर झाल्यानंतर त्याचं कायद्यात रुपांतर झाल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यात ते लागू करण्याची वेळ येईल. त्यावेळी काँग्रेसची काय भूमिका असेल?\n\nमला वाटतं की देशाचा कायदा झाला तर सगळ्यांनाच तो मान्य करावा लागेल. पण हा कायदा होईल, असं मला वाटत नाही. कारण जर संसदेत मतभेद असतील तर तो पारित होऊ शकणार नाही. \n\nराज्यातल्या सगळ्या प्रकल्पांबाबतचा आढावा उद्धव ठाकरे सरकारने मागवलेला आहे, शिवाय राज्याच्या आर्थिक स्थितीवर श्वेतपत्रिका काढली जाणार आहे, बुलेट ट्रेनसंदर्भात चर्चा सुरु आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो, असं बोललं जातंय, खरंच हा प्रकल्प रद्द व्हावं, असं तुम्हाला वाटतं?\n\nपक्षाचं धोरण याबाबत काय ठरेल ते ठरेल. पण माझं वैयक्तिक मत मी सांगू शकतो. सव्वा लाख कोटींचा प्रकल्प कुणाला पाहिजे, मुंबईच्या लोकांनी हे मागितलंय का? आम्हाला अहमदाबादला लवकर जायचंय म्हणून हा प्रकल्प करा, त्या प्रकल्पाची निम्मी..."} {"inputs":"...ाज उठवण्यात येतो. \n\nमहाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\n\nसरकारचा हा निर्णय म्हणजे विद्यार्थ्यांना खूष करण्याचा प्रयत्न असल्याची टीकाही केली जातेय.\n\n\"अनेकदा शुल्क वाढ झाली की विद्यार्थी संघटना आंदोलन करतात. शुल्क वाढीचा निर्णय एका रात्रीत मागे घेण्यात येतो. याचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षाकडून करण्यात येतो. अशाच पद्धतीचं राजकारण सध्या पदवी परीक्षांबाबत पाहायला मिळत आहे,\" असं मत पत्रकार रेश्मा शिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\nपरीक्षा रद्द केल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाज महिलाविरोधी आहे.\"\n\nश्रीमोई यांच्या आईने वयाच्या 60 व्या वर्षी एका मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. श्रीमोई यांच्या बहिणीचं नाव गेरू आहे.\n\nदुसऱ्या लग्नाचं आव्हान\n\nघटस्फोट किंवा विधवा महिलांना नव्याने जीवन सुरू करण्यासाठी एक पार्टनर शोधणं फार मोठं आव्हान आहे. समाजाच्या दबावाचा सामना त्यांना करावा लागतो.\n\nगेल्या काही वर्षांमध्ये घटस्फोटित महिलांसाठी काम करणाऱ्या अनेक संघटना तयार झाल्या आहेत. विविध मॅट्रीमोनी साईट्सवर दुसरं लग्न करण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. विवाहबाह्य संबंधासाठी अनेक डेटिंग ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त नाहीये. दोन्ही जोड्या खूप छान होत्या.\n\nलग्नाची जोडी विधाता ठरवतो. ती तोडणं गुन्हा आहे, असा विचार समाजाकडून केला जातो. माझी मैत्रिण घरी सोफ्यावर झोपायची. तिने पतीचं घर सोडलं नव्हतं. \n\nसाथीदार मिळवण्याचे कोणते पर्याय आहेत?\n\nत्यानंतर तिचा पती घर सोडून गेला. घरातील फर्निचर नवीन ठिकाणी ठेवण्याचं तिने ठरवलं. प्रेम संपल्याने दोघं वेगळे झाले नाहीत. पण, काहीवेळा फक्त प्रेमाने चालत नाही. माझी मैत्रिण एकटी रहायची आणि एकांतात दिवस घालवायची. एका दिवशी फारच एकटं वाटायचं. मग माझ्याकडे यायची. मी तिला चहा बनवून एकटं सोडून द्यायचे.\n\nती दिसायला खूप सुंदर आहे. पण, पतीने सोडून दिलेल्या महिलांकडे पहाण्याचा समाजाचा दृष्टीकोन वेगळा आहे.\n\nलोकांना पती-पत्नी वेगळे का झाले हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. लोक म्हणतात, महिलेने प्रयत्न केला नसेल.\n\nलग्नाचा शोध\n\n2016 मध्ये माझ्या मैत्रिणीने तिच्या बेडरूममध्ये पुन्हा झोपण्यास सुरूवात केली. घर पुन्हा नव्याने सजवलं. सहाजिकच, तीने नव्याने आयुष्य सुरू करण्याचं ठरवलं होतं. तिच्या पतीने दुसरं लग्न केलं होतं. तिचे काही लोकांसोबत संबंध होतं. पण, दुसरं लग्न करू का नको, असा प्रश्न तिला पडला होता.\n\nपण, माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने घटस्फोटासाठी अर्ज केल्यानंतर तिला मदतीसाठी कोणीच नव्हतं. पतीसोबत तडजोड कर, असं तिच्या कुटुंबीयांनी सांगितलं. एकट्याने आयुष्य जगता येणार नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.\n\nलग्नसोहळा\n\nघटस्फोटानंतर ती कोणा पुरूषासोबत आयुष्यभर जीवन जगेल. असा पुरूष शोधणं फार मोठं आव्हान होतं.\n\nतिने डेटिंग साइट्सचा आधार घेतला. पण, अफेअर किंवा भेटीगाठींच्या पुढे गोष्ट गेली नाही.\n\nमाझ्या मैत्रिणींनी अजूनही लग्न केलेलं नाही.\n\nप्रत्येकाची गोष्ट एकसारखी नाही \n\nज्योती प्रभू सांगतात, \"सत्तरच्या दशकात मी भावाला भेटण्यासाठी अमेरिकेत गेले होते. न्यूयॉर्कमध्ये माझी भेट भावी पतीसोबत झाली.\"\n\nत्या पुढे म्हणतात, \"लग्नानंतर आम्हाला दोन मुली झाल्या. त्यांचं पालन-पोषण योग्य पद्धतीने केलं.\"\n\nपण, 50-55 वर्षं वयाचे असताना त्यांच्या पतीचा मृत्यू झाला.\n\nज्योती प्रभू सांगतात, '\"सहा वर्षं मी विधवा म्हणून जगले. एकटेपणाचा कंटाळा आला होता. एकटेपण खायला निघालं होतं. पुस्तकांमध्ये रस नव्हता. माझ्या कुटुंबीयांनी मला एका पत्नी नसलेल्या व्यक्तीशी भेटण्यासाठी सांगितलं. मी तयार झाले.\"\n\nलग्नविधी\n\nज्योती आपल्या..."} {"inputs":"...ाजकीय पक्षाच्या व्यासपीठावरच पाहिलं होतं. तिथे आपली दखल घेतली जावी, असा त्यांचा प्रयत्न होता,\" असं सहारा समय वाहिनीच्या प्रतिभा सांगतात. \"त्यानंतर त्या भाजपच्या कार्यालयात अनेकदा दिसल्या. म्हणजे अगदी प्रेस कॉन्फरन्स असेल तरी व्यासपीठावर त्या असायच्या वगैरे. मग काँग्रेसच्या कार्यक्रमात दिसल्या. जेव्हा राहुल गांधी पुण्यात आले होते, तेव्हा त्या सगळ्या कार्यक्रमात आवर्जून भाग घेताना दिसल्या.\" \n\nप्रतिभा पुढे सांगतात, \"जेव्हा आम आदमी पक्षाचा गवगवा सुरू झाला आणि हा पक्ष राजकारणात पुढे येऊ लागल्या, तेव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठी आंदोलन करत होत्या त्यांच्याशी मतभेद झाले,\" अश्विनी सांगतात. \n\nनाशिकमध्ये मात्र तृप्ती देसाईंवर सोडावॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला होता. नाशिकमध्ये लोकमत वृत्तपत्रात मुख्य उपसंपादक असणारे संजय पाठक सांगतात, \"2016 साली कोर्टाच्या निर्णयानंतर त्यांनी त्र्यंबकेश्वरच्या गाभाऱ्यात प्रवेश केला खरा. पण त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच त्यांची गाडी शहरातल्या रविवार कारंजावरून जात असताना त्यांच्यावर सोडावॉटरच्या बाटल्यांनी हल्ला झाला. त्यानंतर त्या पुन्हा कधीही नाशिकला परतल्या नाहीत.\" \n\nपब्लिसिटी स्टंट?\n\nपण शबरीमला प्रकरणावरून हिंदुत्ववादी सनातन संस्थेने तृप्ती देसाईंवर निशाणा साधला आहे. तृप्ती देसाईंवर एक आरोप असाही केला जातो की त्यांची आंदोलनं म्हणजे पब्लिसिटी स्टंट असतात. \n\n\"तृप्ती देसाई प्रसिद्धीलोलूप आहेत. त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा आहेत, त्यामुळे त्या सातत्याने हिंदू धर्माच्या प्रथांविरोधात कार्य करतात. हाजीअली दर्गा आंदोलन त्यांनी मध्येच सोडून दिलं होतं. हिंदू धर्माव्यतिरिक्त त्या इतर धर्मांचा कठोर विरोध करत नाही,\" असं सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस म्हणतात. \n\nतर अश्विनी सातव नमूद करतात की तृप्ती देसाईंचा प्रसिद्धीसाठी अट्टहास असतो. \"पुण्यापासून जवळच एक देवाची हुबळी म्हणून एक गाव आहे. तिथेही कानिफनाथांच्या मंदिरात प्रवेश करायला महिलांना बंदी आहे. तृप्ती देसाई राहतात त्या पुण्यापासून हे गाव जवळच आहे. मग इथे महिलांना मंदिरप्रवेश मिळावा म्हणून त्यांनी काही का केलं नाही? कसंय, शनिशिंगणापूर, हाजी अली, कोल्हापूर, आता शबरीमला ही सगळी मंदिरं मोठी आहेत. तिथे काही केलं की लगेच मीडियात येतं,\" असं निरीक्षण सातव नोंदवतात.\n\n\"जेव्हा शनिशिंगणापूरनंतर त्यांना करायला काही नव्हतं तेव्हा त्यांनी मुलींची छेड काढणाऱ्या रोडरोमियोंना मारहाण करणं, असले प्रकार केलेत. हेही प्रसिद्धीसाठीच होतं कारण याचे व्हीडिओही त्या स्वतःच बनवायच्या, अगदी माध्यमांना हवे असतील तसे एक दीड मिनिटांचे आणि स्वतःच माध्यमांकडे पाठवायच्या,\" सातव सांगतात. \n\nतृप्ती देसाई त्यांच्यावर झालेले आरोप फेटाळून लावतात. \"आमचं काम राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आमच्या कामाला योग्य प्रतिसाद मिळत आहे, त्यामुळे टीकाकार आमच्यावर टीका करत आहे. आपला जीव धोक्यात घालून आम्ही..."} {"inputs":"...ाजवळच्या रिसॉर्ट्समध्येही स्विमिंगपूल उघडतील असं वाटत नाही.\" \n\nहे सगळं ऐकायला विचित्र, गंमतीशीर किंवा तद्दन कल्पनात्मक वाटेल पण युकेमधल्या Fresh Eyes या प्रवास कंपनीचे अँडी रुदरफोर्ड म्हणतात \"लोक आंतरराष्ट्रीय प्रवास कमी करतील. 'स्टेकेशन'चा अर्थ बदलून तो प्रघात होईल.\"\n\nस्टेकेशन म्हणजे घरातल्या घरात घालवलेलं व्हेकेशन किंवा सुटी. \n\nइंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने अलिकडेच केलेल्या एका सर्व्हेमध्ये 40% लोकांनी म्हटलं, की ते प्रवास करण्यासाठी 6 महिने वाट पाहतील.\n\n2019 मध्ये जितक्या लोकांनी प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"लांकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध नाही त्यांनी काय करायचं?\n\nज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे त्यांच्याही वेगळ्या समस्या आहेतच. शाळेत असताना समवयस्क मुलांबरोबर होणाऱ्या संवादामधूनही आपण खूप काही शिकत असतो. \n\nसतत घरात राहिल्याने मुलांच्या सामाजिक कौशल्यांचं काय होईल, अशी चिंताही अनेक पालकांनी बोलून दाखवलीय. शिवाय इतके तास कंप्युटर स्क्रीनसमोर बसून मुलं फोकस करू शकतील का, हा प्रश्नही विचारला जातोय. पण सध्यातरी ई-लर्निंग काही काळासाठी एक 'न्यू-नॉर्मल' असणार आहे यात शंका नाही.\n\nमानवी संबंधांचं काय?\n\n'माणूस हा सामाजिक प्राणी आहे' हे आपण शाळेत शिकलो आहोत. पण आता या समाजात वावरल्यामुळेच माणसाला जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आता कोव्हिड असतानाच्या जगात आपल्या भेटी-गाठी जास्त ऑनलाईन होतील. \n\nकुठे भेटी झाल्या तरी चेहऱ्यांवर मास्क असतील. लोक मिठी मारायचं टाळतील. हँडशेकऐवजी नमस्कार करतील. तरुण-तरुणी प्रत्यक्षात भेटणं टाळून जास्तीत जास्त ऑनलाईन डेटिंग करतील. \n\nआपण ज्याप्रकारे सोशली कनेक्टेड असतो ते कोव्हिडच्या आरोग्य संकटामुळे पूर्णपणे बदलून गेलंय असं क्लिनिकल सायकोलॉजिस्ट भावना जानी नेगांधी म्हणतात. \n\nत्या सांगतात, \"एखाद्या ओळखीच्या व्यक्तीला जाऊन मिठी मारावीशी वाटल्यानंतर काय करायचं हा संभ्रम आता लोकांच्या मनात आहे. अज्ञाताची भीती आणि अदृश्य धोक्यामुळे हा संभ्रम टिकून राहील. आपली लोकांशी जोडलं जाण्याची शैलीच बदलून जाऊ शकेल. या आरोग्य संकटाचे परिणाम आणि त्याचा आपल्याला आलेला अनुभव यातून आपण अधिक जपून पावलं टाकू.\"\n\nलोकशाहीचं काय होईल?\n\nएक प्रश्न लोकशाहीबद्दलही विचारला जातोय. कोव्हिड-19 ला आळा घालण्यासाठी नागरिकांची अधिकाधिक माहिती मिळवण्याकडे जगभरातल्या सरकारांचा कल आहे. पण पुढे जाऊन यातूनच आपल्या नागरिकांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारं 'सर्व्हेलन्स स्टेट' तयार होईल, अशी भीतीही अनेकांनी बोलून दाखवलीय. यात चीनबद्दल आरोप झाले, आरोग्य सेतूवर टीका करताना काँग्रेसने भारत सरकारवरही तसेच आरोप केले. \n\nकोरोना असताना आयुष्य नव्याने सुरू करण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आली आहे. त्यामुळे बदललेलं जग कसं असेल, याचं नेमकं चित्र ठाऊक नसलं तरी एक सर्वसाधारण कल्पना येऊ शकते. त्या-त्या देशाचा न्यू नॉर्मल काय असेल हे येणारा काळच सांगेल. पण एक खरंय की, हा आजार पसरण्यापूर्वी आपण जग जसं पाहिलं होतं, अगदी तसंच ते येत्या काळात पाहायला..."} {"inputs":"...ाजा यांनी नियम वळवल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. या मोबदल्यात त्यांना 3000 कोटी रुपयांची लाच मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता. \n\nमाजी दूरसंचार मंत्री ए. राजा मीडियासमोर आपली बाजू मांडताना\n\nही लाचेची रक्कम त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे मॉरीशस आणि सेशेल्स देशांत बेनामी कंपन्यांमध्ये गुंतवल्याचं तपास यंत्रणांच्या अहवालात समोर आलं. ए. राजा यांच्यावर आर्थिक फसवणूक, गुन्हेगारीचा कट रचणे असे गुन्हे दाखल केले गेले. \n\nभ्रष्टाचार निवारण अधिनियम म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन अॅक्टनुसार 2 फेब्रुवारी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ियेमध्ये बदल केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. राजा आणि सिद्धार्थ बेहुरा यांच्याबरोबर चंदोलिया यांनाही सीबीआयनं 8 फेब्रुवारी 2011 ला अटक केली.\n\nसंजय चंद्रा, युनिटेक कंपनीचे माजी महाव्यवस्थापक\n\nसीबीआयच्या आरोपपत्रानुसार चंद्रा यांच्या युनिटेक कंपनीला या 2 जी स्पेक्ट्रम लिलावातून सर्वाधिक फायदा मिळाला. स्पेक्ट्रम मिळाल्यानंतर युनिटेक कंपनीने ते स्पेक्ट्रम परदेशी कंपन्यांना चढ्या दराने विकले आणि मोठा नफा मिळवला. चंद्रा यांना 20 एप्रिल 2011 ला अटक करण्यात आली होती.\n\nकरीम मोरानी, सिनेयुग मीडिया एंटरटेनमेंट कंपनीचे संचालक\n\nशाहिद बलवा यांच्या कंपनीला स्पेक्ट्रम मिळण्यासाठी करीम मोरानी यांनी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. मोरानी यांनी कुसगाव फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून 212 कोटी रुपये घेतले आणि कनिमोळी यांना लाच म्हणून 214 कोटी रुपये दिल्याचा ठपका त्यांच्यावर होता. \n\nराजीव अग्रवाल, कुसगाव फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक\n\nकरीम मोरानी यांच्या सिनेयुग कंपनीला 212 कोटी रुपये दिल्याचा ठपका राजीव अग्रवाल यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांनी दिलेले हे पैसे नंतर मोरानी यांनी लाच म्हणून कनिमोळी यांना दिल्याचा आरोप होता.\n\nआसिफ बलवा, शाहिद बलवांचा भाऊ\n\nआसिफ बलवा कुसगाव फ्रुट अँड व्हेजिटेबल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत 50 टक्के भागीदार होते. राजीव अग्रवाल यांच्याबरोबर आसिफ बलवांनाही 29 मे 2011 ला अटक करण्यात आली होती.\n\nविनोद गोएंका, स्वान टेलिकॉम कंपनीचे संचालक\n\nशाहिद बलवा यांच्यासोबत संगनमत करून कट रचल्याचा ठपका विनोद गोएंकांवर ठेवला गेला होता.\n\nगौतम दोषी, सुरेंद्र पिपारा आणि हरी नायर\n\nअनिल अंबानी यांच्या कंपनीचे ते अधिकारी होते. या तिघांवरही कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. या तिघांनाही 20 एप्रिल 2011 ला तिहार जेलमध्ये पाठवण्यात आलं.\n\nहा घोटाळा नेमका किती रुपयांचा?\n\nकॅगच्या अहवालानुसार 2जी स्पेक्ट्रम घोटाळा हा तब्बल 1 लाख 76 हजार कोटी रुपयांचा होता. पण 2011 मध्ये तत्कालीन दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी या प्रकरणी देशाचं शून्य रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा केला. \n\nयूपीए सरकारच्या घोटाळ्यांमुळे विरोधकांचं आक्रमक आंदोलन\n\nटेलिकॉम स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया खुली असते. लिलावाच्या वेळी असलेल्या बाजारभावानुसार स्पेक्ट्रमची किंमत ठरवली जाते. 2जी स्पेक्ट्रम..."} {"inputs":"...ाजाच्या दिशेने रवाना झाले. हा आवाज नक्की कसला हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं होतं. \n\n'पहिल्या गोळीचा आवाज ऐकताच मी खुराणा यांना हा कसला आवाज आणि कुठून येतोय असं विचारलं. \n\nते म्हणाले, 'हा आवाज भयंकर आहे. संसदेसारख्या संवेदनशील परिसरात असा आवाज कसा? त्यावेळी वॉच अँड वॉर्ड तुकडीतील एक सुरक्षारक्षकाने हा आवाज म्हणजे पक्ष्यांना हाकलून लावण्यासाठी हवेत फायरिंग केलं जात असावं अशी शक्यता व्यक्त केली', असं अवस्थी यांनी सांगितलं. \n\nसंसद परिसरात उपस्थित संसदपटूंना सुरक्षित राखण्यात सुरक्षायंत्रणांनी महत्त्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"डवाणी, प्रमोद महाजन यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते. मात्र काय घडतंय याबाबत कोणालाही पक्कं काही ठाऊक नव्हतं. \n\nसोळा वर्षांपूर्वी 13 डिसेंबरलाच संसदेवर हल्ला झाला होता.\n\nगेट क्रमांक एकच्या बाहेर तत्कालीन केंद्रीय मंत्री मदनलाल खुराणा यांच्याशी बातचीत करणाऱ्या सुमीत अवस्थी यांनी कटू आठवणींना उजाळा दिला. \n\nते म्हणाले, 'मदनलाल खुराणा यांच्या सुरक्षारक्षकांना नक्की काय होतंय हे विचारायला सांगितलं. सुरुवातीला मला तो मुलगा एखाद्या नेत्याचा बॉडीगार्ड वाटला. \n\nखुराणासाहेब मागे वळून परिस्थितीचा अंदाज घेणार तोपर्यंत वॉच अँड वॉर्ड कर्मचाऱ्यांनी त्यांना मागे ओढलं. ते त्यांच्या गाडीच्या दरवाज्यावर हात ठेऊन माझ्याशी बोलत होते. \n\nअचानक मागे ओढण्यात आल्याने ते जमिनीवर पडले. त्यांच्या सुरक्षारक्षकाने मलाही मागे खेचलं. गोळ्यांच्या फैरी झडत आहेत. खाली वाका, नाहीतर गोळी लागेल असं त्यांनी ओरडून सांगितलं. \n\nकसं मारलं पहिल्या कट्टरवाद्याला \n\nसंसद परिसरात गोळीचा आवाज ऐकून खळबळ उडाली. त्यावेळच्या परिस्थितीबद्दल मनोरंजन भारती यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, 'संसदेत तोपर्यंत शस्त्रास्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात नसत. \n\nसंसदेच्या परिसरात गोळ्यांच्या आवाजाने खळबळ उडाली.\n\nसंसदेच्या परिसरात सीआरपीएफ जवानांची तुकडी असायची. मात्र गोळीबाराचा आवाज येत होता तिथे पोहोचायला या तुकडीला अर्धा किलोमीटर ओलांडून जावं लागलं असतं. गोळ्यांचा आवाज येऊ लागल्यावर सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. \n\nउपराष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक आणि आणि कट्टरवादी यांच्यात झालेल्या चकमकीत सुरक्षारक्षक मातबर सिंह यांनी जीवाची पर्वा न करता अकरा क्रमांकाचं गेट बंद केलं. त्यावेळी त्यांच्याकडे कोणतंही शस्त्रं नव्हतं. \n\nगेट क्रमांक एक 1वरचा थरार\n\nकट्टरवाद्याने मातबर सिंह आपल्या दिशेने येत असल्याचं पाहताच त्यांच्यावर धडाधड गोळ्या झाडल्या गेल्या. मात्र अशाही परिस्थितीत मातबर यांनी प्रसंगावधान राखत वॉकीटॉकीवरून अलर्टचा इशारा दिला. \n\nत्यांच्या सूचनेमुळे संसदेचे सगळे दरवाजे तात्काळ बंद करण्यात आले. कट्टरवाद्यांनी संसदेच्या गेट क्रमांक एकच्या दिशेने मोर्चा वळवला. \n\nप्रसारमाध्यम प्रतिनिधींनी हल्ल्याचा थरार अनुभवला.\n\nगोळ्यांच्या आवाजानंतर गेट क्रमांक एकच्या सुरक्षारक्षकांनी तिथे असणाऱ्या लोकांना खोल्यांमध्ये बंद केलं आणि कट्टरवाद्यांचा सामना केला...."} {"inputs":"...ाजानुसार प्रत्यक्ष जीडीपीमध्ये 11 टक्क्यांची वाढ होईल. तर सामान्य जीडीपीमध्ये साडे पंधरा टक्क्यांची वाढ होऊ शकते. यामुळे आपण त्या पातळीवर पोहोचू जिथे आपण कोव्हिड संसर्गापूर्वी होतो.\" \n\nते पुढे म्हणाले, \"कदाचित आपलं वर्षभराचं नुकसान झालं असेल. मात्र, जगभरातल्या त्या मोजक्या अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा क्रमांक लागतो ज्या या संकटानंतरही रुळावर आहेत. 5 ट्रिलियन डॉलरचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कदाचित थोडा जास्त वेळ लागेल. मात्र, कोव्हिड संकट बघता तेही कमी लेखून चालणार नाही. जगभरात कोरोनाचं थैमान बघता... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल्यास 2023-24 पर्यंत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची असेल.\"\n\nते पुढे म्हणाले, \"सरकारला खाजगीकरणाचा अजेंडा वेगाने राबवावा लागेल. पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांतल्या धोरणात्मक समस्या सोडवून या क्षेत्रात खाजगी प्लेअर्सला खेचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. सरकारने सार्वजनिक सुविधांमध्ये अर्थात बँका आणि एमटीएनल वगळता चांगलं पर्यावरण, रस्ते आणि धरणं यात गुंतवणूक करायला हवी.\"\n\nदुसरीकडे ज्यावेळी या उद्दिष्टाची घोषणा करण्यात आली त्याचवेळी ते पूर्ण करणं अशक्य होतं, असं जेएनयूचे माजी प्राध्यापक अरुण कुमार यांचं मत आहे. \n\nते म्हणाले, \"कोव्हिड नसतानाही दोन वर्षं अर्थव्यवस्था मरगळलेली होती. कोरोना काळात घसरणही खूप मोठी झाली. त्यामुळे यावर्षी सुधारणा दिसली तरी कोरोनापूर्व काळात जी परिस्थिती होती तिथपर्यंत अर्थव्यवस्था मजल मारू शकणार नाही.\"\n\n\"माझ्या मते 2021 या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतही वाढ होताना दिसत नाहीय. खरंतर कोव्हिडचा सर्वाधिक परिणाम असंघटित क्षेत्रावर झाला. असं असूनही सरकारी आकडेवारीत असंघटित क्षेत्राच्या आकडेवारीचा समावेश नसतो. त्यामुळे सरकारची आकडेवारी योग्य नाही.\"\n\n\"आंतरराष्ट्री नाणेनिधी स्वतंत्रपणे आकडेवारी गोळा करत नाही. ही संस्था सरकारी आकडेवारीवर विश्वास ठेवते. शिवाय, त्यांना भीतीचं वातावरणंही तयार करायचं नाही. त्यामुळे ते गुलाबी चित्र रंगवतात. त्यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. 2024-25 सालापर्यंत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचा टप्पा गाठणं कुठल्याही परिस्थिती शक्य नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाजिक दृष्टिकोन देतात. आणि याच गोष्टी माझं जीवन समृद्ध करणाऱ्या वाटल्या. ज्यातून मी शिकत गेले. स्वतःला समजून घ्यायला लागले. जगायला लागले.\"\n\n\"माझ्यासोबत होणारे अन्याय आणि अत्याचार हे कसे पितृसत्ता, योनीशुचिता, जातीव्यवस्था आणि एकंदर इथल्या शोषण व्यवस्थेशी निगडीत आहेत, हे समजून घेण्याचं ज्ञान मला बाबासाहेबांमुळे मिळालं,\" त्या सांगतात.\n\nबाबासाहेबांना आपले सर्वस्व मानणाऱ्या दिशा पुढे सांगतात की, \"मला असं वाटतं की बाबासाहेब माझ्यासाठी आधारस्तंभासारखे आहेत. त्यांच्यामुळे मी सर्व घटनांना त्यांच्या दृष्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"येत कधीच आले नसते. तर मला त्या एका शब्दावरून कळतं की बाबासाहेब किती पुढचा आणि विस्तृत दृष्टिकोनातून विचार करत होते. तेव्हा आमची संख्या एवढी नव्हती, होती ती लोक पुढे येत नव्हती. पण पुढे येणाऱ्या समुदायाला त्याच्यात मोजता यावं याची सोय त्यांनी संविधानामध्ये जागोजागी केली आहे. त्यामुळेच आमच्यासारखे घटक पुढे येऊन स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकतात.\" \n\n\"अगदी 377च्या विरोधात असो, स्वतःच्या माणूस असण्याच्या संदर्भात असो, आता नुकतेच मॉलमध्ये एका तृतीयपंथी व्यक्तीला रोखण्यात आलं. मात्र त्या व्यक्तीला संवैधानिक मार्ग माहीत होते त्यामुळे तिथे तिला प्रतिकार करता आलं. जर संवैधानिक मार्गांमध्ये त्यांनी माझ्यासाठी काही सोयच केली नसती तर मला हा लढा लढताच आला नसता,\" हे ही सांगायला दिशा विसरत नाहीत. \n\nडॉ. आंबेडकर आणि लोकशाही - पाहा बीबीसी मराठीचा विशेष कार्यक्रम\n\nबाबासाहेबांच्या विचारांत वाढत असलेल्या दिशा यांना बाबासाहेब अजून हवे होते हे सारखं वाटंतं. ते त्या बोलूनही दाखवतात. \n\nत्या म्हणतात की, \"आज बाबासाहेब असते तर त्यांनी जेंडरची जी व्याख्या आहे ती स्पष्ट केली असती. आणि त्या जेंडरच्या डेफिनिशनमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माणूस म्हणून मिळणारे जे काही हक्क आणि अधिकार आहेत जे आज पायदळी तुडवले जातात, ते अधिकार मान्य करण्यासाठी त्यांनी सरकारसोबत लढा दिला असता. शासनव्यवस्थेला तशा सुधारणा करायला भाग पाडलं असतं. जे की आजची व्यवस्था आणि आजचं नेतृत्व करताना दिसत नाही आणि त्याच्यासाठी बाबासाहेबांची गरज होती असं मला वाटतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाजीनामा द्यावा - मेटे\n\nमराठा आरक्षणाच्या सुनावणीवेळी महाराष्ट्र सरकारकडून बाजू मांडणारे वकील उपस्थित राहिले नाहीत, असा दावा शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे.\n\nविनायक मेटे म्हणाले, \"सुनावणीवेळी राज्य सरकारचे वकील उपस्थित राहिले नाहीत. याचं कारण राज्य सरकारकडे पुढची कोणतीही रूपरेषा ठरलेली नव्हती. हा राज्य सरकारचा सावळा गोंधळ आहे. अशोक चव्हाण यांनी उपसमितीचे अध्यक्ष म्हणून याची जबाबदारी घेतली पाहिजे. या नियोजनाचा अभाव राज्य सरकारमध्ये दिसून येतोय.\" \n\nवस्तुत: सरकारी वकील सुनावणीला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"य आणि पुढेही करत राहणार. राजकारण करणाऱ्यांनी करत राहावं. मुख्यमंत्र्यांना वाटलं, माझ्यापेक्षा इतर कुणी चांगलं करू शकतो, तर त्यांनी दुसऱ्याकडे द्यावं. पण माझं काम प्रामाणिकपणे करत राहणार.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...ाजेंविरुद्ध फिर्याद देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्यांना अटक झाली. ते 22 महिने जेलमध्ये होते. नंतर उदयनराजेंची यातून निर्दोष मुक्तता झाली. \n\nपण, या प्रकरणाचा निवडणुकीवर परिणाम झाला आणि उदयनराजेंचा पराभव झाला.\n\n2001ला ते जेलमधून बाहेर आले आणि सातारा नगरपालिकेची निवडणूक मोठ्या फरकानं जिंकले. नगरपालिकेतील 39 पैकी 37 जागा त्यांनी जिंकल्या. \n\n2004ला अभयसिंहराजेंचं निधन झालं. मग तेव्हाची निवडणूक शिवेंद्रराजे विरुद्ध उदयनराजे अशी झाली. या निवडणुकीत उदयनराजेंचा पराभव झाला आणि शिवेंद्रराज... उर्वरित लेख लिहा:","targets":"शिवेंद्रराजे यांचं मनोमिलन तुटलं. त्यामुळे गेली दोन-तीन वर्षं दोघांमध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. शरद पवारांनी मध्यस्थी करत हा संघर्ष मिटवला आणि 2019मध्ये उदयनराजेंना लोकसभेची उमेदवारी दिली. \n\n\"लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंसाठी काम केलं, मात्र निवडणूक झाल्यानंतर ते भाजपमध्ये गेले. त्यांचं महत्त्व भाजपमध्ये वाढणार, हे लक्षात घेऊन उदयनराजेंनी भाजपमध्ये जायचा निर्णय घेतला,\" कुलकर्णी सांगतात. \n\nदहशतीचे आरोप\n\nसरकारी कर्मचाऱ्यांशी केलेली अरेरावी असो की रात्री 12 नंतर डीजे वाजवण्याचं केलेलं समर्थन असो, उदयनराजे दहशत माजवतात, लोकांना दमबाजी करतात, असा त्यांच्यावर आरोप होतो. \n\nयासंबंधी अनेक गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. वर्षभरापूर्वी साताऱ्यात सुरूची राडा प्रकरण गाजलं. सुरूची हे शिवेंद्रराजेंच्या बंगल्याचं नाव आहे. आणेवाडी टोल नाका चालवायला घेण्यावरून दोन राजांमध्ये वाद झाला आणि त्यावरून मोठा संघर्ष झाला. साताऱ्यात गोळीबार झाला. त्यामुळे दहशतीचा मुद्दा उदयनराजेंविरोधात उपस्थित केला जातो. \n\nपण, ही जनतेच्या प्रेमाची दहशत आहे, असं स्पष्टीकरण ते या आरोपावर देतात. \n\nया आरोपांविषयी उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय सुनील काटकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"महाराज मुळात राजकारणी नाहीत. ते राजकारणी असते, तर एकही गुन्हा दाखल झाला नसता. त्यांची मोठी लोकप्रियता राजकीय लोकांच्या डोळ्यांत खुपते आणि तेच गुन्हा दाखल करायला काही लोकांना प्रवृत्त करतात.\"\n\n\"उदयनराजेंनी कधीही कुणालाही शिवीगाळ केला नसल्याचा दावाही काटकर यांनी केला. तसंच, ते सरकारी कर्मचाऱ्यांशी मित्राप्रमाणे वागतात,\" असंही ते म्हणाले.\n\nमतदारसंघासाठी काय केलं?\n\nउदयनराजेंच्या राजकीय कारकिर्दीविषयी चोरमारे सांगतात, \"उदयनराजे यांना साताऱ्यात महाराज या नावानं ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज असल्याचा त्यांना अभिमान आहे. त्यांनी दिल्लीत जाऊन भाषेवर प्रभुत्व मिळवून संसदीय राजकारणात कर्तृत्व गाजवावं, असं त्यांच्या शुभेच्छुकांना वाटतं. पण उदयनराजेंना अजिंकताऱ्याच्या पलिकडे रस नाही. तसं व्यापक राजकारण करण्याचा आवाकाही त्यांच्याकडे नाही. त्यासाठीचं गांभीर्यही नाही.\" \n\n\"राष्ट्रवादी पक्षाचं तिकीट मिळवण्यासाठी ते अनेकदा शरद पवारांकडे जातात आणि निवडून आल्यानंतर मी माझाच, माझा पक्ष कोणताच नाही, असं म्हणतात. हे कुठलं गांभीर्य आहे. संसदेत ते 10 वर्षं आहेत...."} {"inputs":"...ाज्यांमध्ये 1 टक्क्यापेक्षा कमी मतांच्या फरकाने जिंकत निवडणुकीत विजय मिळवला होता. \n\n\n\n\n\n\n\nपण ज्या चुरशीच्या राज्यांमध्ये ट्रंप यांनी 2016मध्ये मोठ्या फरकाने विजय मिळवला होता, त्या राज्यांची चिंता सध्या ट्रंप यांच्या कॅम्पेनला असेल. आयोवा, ओहायो आणि टेक्सास या तीन राज्यांमधून ट्रंप 8 ते 10 टक्क्यांच्या फरकाने तेव्हा जिंकले होते. पण आता मात्र त्यांची पकड केवळ टेक्सासवरच राहिल्याचं पाहण्यांमधून दिसतंय. \n\nयामुळेच ही निवडणूक ट्रंप जिंकण्याची शक्यता कमी असल्याचं काही राजकीय विश्लेषकांना वाटतंय. FiveTh... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगी झाली. या अंतिम डिबेटविषयी वाचण्यासाठी इथे क्लिक करा. \n\nकोरोना व्हायरसचा ट्रंप यांच्या पाठिंब्यावर परिणाम झाला का?\n\nपहिल्या डिबेटविषयीची चर्चा सुरू असतानाच पुढच्या दोनच दिवसांत डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतःच ट्विटरवरून ते आणि फर्स्ट लेडी कोव्हिड पॉझिटिव्ह असल्याचं जाहीर केलं. \n\nया वर्षाच्या सुरुवातीपासूनच अमेरिकेमध्ये कोरोना व्हायरसच्या बातम्या झळकत आहेत. मधला काही काळ जॉर्ज फ्लॉईड प्रकरण आणि जस्टिस रुथ बेडर गिन्सबर्ग यांच्या निधनावर बातम्या केंद्रित झाल्या होत्या. \n\nपण ट्रंप आणि व्हाईट हाऊसमधले अनेक जण कोव्हिड पॉझिटिव्ह झाल्याने लक्ष पुन्हा एकदा ट्रंप प्रशासनाने कोव्हिडच्या साथीला दिलेल्या प्रतिसादाकडे वेधलं गेलं. अमेरिकेत आतापर्यंत कोव्हिडमुळे 2 लाखांपेक्षा जास्त बळी गेलेले आहेत. \n\nABC न्यूज \/ Ipsos पाहणीनुसार फक्त 35% अमेरिकन्सनी ट्रंप प्रशासनाने ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली, त्याला दुजोरा दिलाय. रिपब्लिकन पक्षाचे समर्थक असणाऱ्यांपैकी 76% जणांचं हे मत आहे. \n\nतर 'ट्रंप यांनी स्वतःला या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून पुरेशी खबरदारी घेतली नाही,' असं 72% जणांचं मत आहे. \n\nतर ट्रंप यांनी सोशल डिस्टंन्सिंग पाळलं असतं, मास्क वापरला असता तर त्यांना हा संसर्ग मुळातच टाळता आला असता असं मत याहू न्यूज - यूगव्ह पोल यांनी केलेल्या सर्व्हेमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त जणांनी नोंदवलं आहे. \n\nया पाहण्यांवर विश्वास ठेवावा का?\n\n2016मध्ये या पाहण्या चुकीच्या ठरल्या होत्या असं म्हणून हे सगळं फेटाळून लावणं सोपं आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रंप नेमकं हेच करतात. पण असं करणं पूर्णपणे योग्य नाही.\n\nबहुतेक राष्ट्रीय सर्वेक्षणांमध्ये हिलरी क्लिंटन या काही टक्क्यांनी पुढे होत्या हे खरं असलं तरी ही सर्वेक्षणं चुकीची होती असं म्हणता येणार नाही. कारण हिलरी यांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा म्हणजेच ट्रंप यांच्यापेक्षा तीस लाख मतं जास्त मिळाली होती.\n\nया सर्वेक्षण चाचण्या घेणाऱ्यांना काही अडचणी आल्या होत्या, हे खरं आहे. म्हणजे काही महत्त्वाच्या राज्यांमधून ट्रंप यांना मिळू शकणारा फायदा हा या लढतीच्या शेवटच्या टप्प्यांपर्यंत लक्षात आला नव्हता. पण आता ही चूक बहुतके सर्वेक्षण कंपन्यांनी सुधारलेली आहे. \n\nपण यावर्षी कोरोना व्हायरसच्या जागतिक साथीमुळे नेहमीपेक्षा जास्त अनिश्चितता आहे. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर तर होतोच आहे पण लोक नोव्हेंबरमध्ये कशाप्रकारे..."} {"inputs":"...ाट पाहात होते. त्यांना विचारलं तुम्ही का जाता आहात गावाकडे मुंबई सोडून, भीती नाही वाटतं, तर म्हणे वाटते ना, पण करणार काय? आशिषकुमार पांडे 22 वर्षांपासून मुंबईत राहातात. मुंबईतल्या चाळीत त्यांची एक खोली आहे. याच लोकांविषयी सोशल मिडियावर मेसेज फिरत होते, इतके वर्ष मुंबईच्या जीवावर काढून आता संकटकाळात मुंबई सोडून पळतायत.\n\n\"2 महिन्यांपासून टॅक्सी बंद आहे, काम नाहीये, हातातला पैसा संपला. मुंबईत राहायचं म्हटलं तर सगळंच महाग. दुध, भाजी परवडेनास झालं. मुलांच्या शाळा बंद आहेत. आम्ही राहात होतो तो भाग कंट... उर्वरित लेख लिहा:","targets":"पोहचतील माहिती नाही. अडल्यानाडलेल्यांना लुटायचा धंदा जोरात चालू आहे. माणूस पण एक अजब प्राणी आहे, संकटात संधी शोधतो खरा, पण कधी कधी दुसऱ्याला संकटात लोटून.\n\nअर्थात सगळंच चित्र इतकं वाईट नाहीये. माणसंच आहेत माणसांना आधार देणारे. धुळ्यात जिथे एसटी बसेस थांबत होत्या तिथे मोठा मंडप टाकला होता. एका संस्थेने श्रमिकांची जेवायची आणि राहायची सोय केली होती. नाशिकपासून मध्यप्रदेशातल्या सेंधवापर्यंत लोकांच्या खाण्याची व्यवस्था होती, अनेक स्वयंसेवी संस्था होत्या, लंगर होते. कोणी उपाशी जाणार नाही याची काळजी घेतली होती.\n\nघरी जायचंच बस्स, एवढं एकच वाक्य वारंवार कानावर पडत होतं. घरी जाऊन तरी काय करणार, घरी असं काय आहे, आणि होतंच तर शहरात कशाला आलात असे प्रश्न मीही विचारले. 'मरायचं असेल तर तिथे मरू सुखाने चार माणसं तरी सोबत असतील, इथे मेलो तर बेवारस कुत्र्यासारखी विल्हेवाट लावतील आणि घरच्यांना कळणार पण नाही.'\n\nघरी जायचंय कारण एकटं राहायचं नाहीये, एकटं मरायचं नाहीये.\n\nमुंबई काम करणारे कित्येक श्रमिक एका खोलीत 10 जणांच्या ग्रुपने राहातात. 2 महिने एका 10 बाय 10 च्या खोलीत 10 लोकांबरोबर कोंडून घेतंलय कधी? जेलमध्ये तरी पाय मोकळे करायला जागा मिळते. इथे तेही नाही, बाहेर पडताच येत नाही. पूर्ण पाय लांब करून झोपलं तर किमान तिघांना पाय लागणार अशी अवस्था. निदान गावात शरीराला लागते तेवढी 6 फुटाची जमीन तरी मिळेल, म्हणून जायचंय.\n\nमहाराष्ट्राची बॉर्डर क्रॉस केली की बिजासनी घाट लागतो. तिथे बिजासनी मातेचं मंदिर आहे. सध्या त्याची दारं बंदच. पण मंदिराबाहेर श्रमिकांची ही गर्दी. घाटात वाहनांचा ट्रॅफिक जाम. लोक गोंधळलेले.\n\nगुजरातहून आली होती पन्नास माणसं, जायचं होतं छत्तीसगडला म्हणजे महाराष्ट्राच्या बसने त्यांना गोंदियाला (राज्याची त्याबाजूची सीमा) सोडणं अपेक्षित, त्यांना आणून सोडलं मध्यप्रदेशात. आता गर्दीत ती लोक हरवली आहेत. मध्यप्रदेशवाले म्हणतात आम्ही देवास किंवा गुनाला नेऊन सोडू, म्हणजे उत्तर प्रदेशच्या बाजूला. म्हणजे घरापासून दुप्पट लांब. डोक्याला हात लावून बसलीत ती माणसं. \"एका बसचा ड्रायव्हर आला आणि म्हणाला 34 हजार द्या मी तुम्हाला गावी नेऊन सोडतो. पैसै कुठून आणायचे आम्ही,\" एक बाई हताशपणे विचारते.\n\nतीन राज्यांच्या एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यात शेकडो लोकांचे हाल होतायत. कोणी विचारत नाही नक्की कुठे जायचंय. आला की बसवला गाडीत की आपली जबाबदारी संपली..."} {"inputs":"...ाटू नये, म्हणून मी सुरुवातीला त्यांना काहीच सांगितलं नाही. एक दिवस मला माझ्या पतीच्या फोनमध्ये त्याने एका मुलाशी लग्न केल्याचा फोटो दिसला. तो फोटो मी माझ्या फोनमध्ये घेतला.\"\n\n\"दरम्यानच्या काळात माझे सासू-सासरे, नणंद शाहीदला वेगवेगळ्या डॉक्टरांकडे घेऊन जायचे. पण त्यांना काय झालंय, हे कुणीच मला सांगत नव्हतं. एक दिवस त्यांच्या मेडिकल रिपोर्टची झेरॉक्स काढण्याची संधी मला मिळाली.\"\n\nती सांगते, \"त्यांच्या घशात त्रास होता. त्यांना काहीही गिळता येत नव्हतं. 8 जानेवारीला त्यांनी रक्ताची उलटी केली. मी माझ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आजार होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीचं चेकअप करावं आणि तिला या सर्वाची कल्पना द्यावी, असं आम्ही त्यांना सांगत होतो. मात्र, तिला हॉस्पिटलला आणणं, ते टाळत होते.\"\n\nहे वाचलं का? \n\nBBC Indian Sportswoman of the Year\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाठवत आहे.\"\n\nव्हाईट हाऊसला हे पत्र मिळाल्याबरोबर गॉलब्रेथ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्र्यांना एक टॉप सिक्रेट टेलिग्राम पाठवला. \n\nयात लिहिलं होतं, \"नेहरू आपल्याला आणखी एक पत्र पाठवणार असल्याची गुप्त माहिती मला समजली आहे. या पत्राबाबत त्यांच्या मंत्र्यांनाही सांगण्यात आलेलं नाही.\"\n\nअमेरिकेतले भारताचे राजदूत बी. के. नेहरू यांनी 19 नोव्हेंबरला स्वतः हे पत्र राष्ट्राध्यक्ष केनेडींना दिलं. \n\n12 स्क्वॉर्डन विमानांची मागणी\n\nया पत्रात नेहरूंनी लिहिलं होतं, \"तुम्हाला पह... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या 'नाईस गाईज फिनिश सेकंड' या आत्मचरित्रात लिहीलं, \"पहिलं पत्रच आमच्या गटनिरपेक्ष धोरणाच्या विरुद्ध होतं. दुसरं पत्र इतकं केविलवाणं होतं की ते वाचल्यानंतर मला लाज आणि दुःखावर नियंत्रण ठेवणं कठीण गेलं.\"\n\nदिल्लीतलं नैराश्य\n\nतिथे दिल्लीतल्या रुझवेल्ट हाऊसमध्ये राजदूत गॉलब्रेथ यांनी आपल्या डायरीच्या 20 नोव्हेंबर 1962च्या पानावर लिहिलं, \"आजचा दिवस दिल्लीतला सगळ्यात भीतीदायक दिवस होता. पहिल्यांदाच मी लोकांचा धीर सुटताना पाहिला. ताबडतोब हत्यारं आणि 12 सी- 130 विमानं पाठवण्याबाबत मी व्हाईट हाऊसला लिहिलं. सोबतच 'सेव्हन्थ फ्लीट'ला बंगालच्या खाडीच्या दिशेने पाठवायलाही सांगितलं.\"\n\nभारताने अमेरिकन नौदलाकडून कोणत्याही प्रकारची मदत मागितली नव्हती. पण बंगलाच्या खाडीमध्ये सेव्हन्थ फ्लीट दाखल झाल्यास अमेरिका या संकटात भारतासोबत उभी असल्याचे संकेत चीनला मिळतील असा विचार गॉलब्रेथ यांनी केला. \n\nकेनेडींनी गॉलब्रेथ यांचा हा सल्ला ताबडतोब मानला आणि सेव्हन्थ फ्लीटला ताबडतोब पाठवण्याचे आदेश पॅसिफिक फ्लीटच्या होनोलुलूमधल्या मुख्यालयाला देण्यात आले. हे आदेश मिळताच USS किटी हॉकला बंगालच्या खाडीच्या दिशेने रवाना करण्यात आलं. \n\nकेनेडींचा दूत दिल्लीत दाखल\n\nनेहरूंच्या या दोन्ही पत्रांना प्रतिसाद देत केनेडींनी भारताच्या गरजांचा आढावा घेण्यासाठी एव्हरॅल हॅरीमन यांच्या नेतृत्त्वाखालचं एक उच्चस्तरीय पथक ताबडतोब दिल्लीला पाठवलं. \n\nअमेरिकन वायुसेनेचं KC 135 विमान अँड्य्रूज बेसवरून तातडीने रवाना झालं. \n\nइंधन भरण्यासाठी थोडा वेळ तुर्कस्तानात थांबल्यानंतर हॅरिमन आणि त्यांच्यासोबतच केनेडी प्रशासनातील दोन डझन अधिकारी 18 तासांचा हवाई प्रवास करत 22 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजता दिल्लीत दाखल झाले. \n\nगॉलब्रेथ या सगळ्यांना विमानतळावरून थेट नेहरूंच्या निवासस्थानी घेऊन गेले. पण याआधीच 21 नोव्हेंबरच्या सकाळी 'शांतता दबक्या पावलांनी दाखल झाली होती.' कारण 20 नोव्हेंबरच्या रात्री चीनने युद्धविरामाची एकतर्फी घोषणा केली होती. \n\nइतकंच नाही तर 7 नोव्हेंबर 1959 ला वास्तविक नियंत्रण रेषा - Line of Actual Control (LAC) पासून आपलं सैन्य 20 किलोमीटर मागे हटणार असल्याचंही चीनने जाहीर केलं. \n\nअमेरिकेच्या हस्तक्षेपाच्या भीतीने युद्धविराम\n\nपण माओंनी युद्ध विराम जाहीर करत नेफामधून माघार घेण्याचा निर्णय का घेतला?\n\n'जेएफके'ज फरगॉटन क्रायसिस तिबेट, द सीआयए अँड द सायनो इंडियन..."} {"inputs":"...ाठवला, असं लोक पोस्ट करून सांगत होते. \n\nयाविषयी मुंबईचे रहिवासी दीपक वेंकटेशन यांनी फेसबुकवर याविषयी लिहिलं, \"आपल्यात अजूनही माणुसकी आहे, हे जगाला कळू द्या. आपण चुकीचा नेता निवडला असेल. पण अद्याप आपल्यात माणुसकी उरली आहे. एका 83 वर्षांच्या म्हाताऱ्याला स्ट्रॉ मिळू शकत नाही, असं या देशात होऊ शकत नाही.\"\n\nतीन आठवड्यांनी स्वामी यांचे वकील पुन्हा कोर्टात गेले. त्यावेळी तुरुंग प्रशासनाने त्यांना स्ट्रॉ देण्यात आल्याचं सांगितलं.\n\nत्याशिवाय गेल्या महिन्यात कोर्टाच्या हस्तक्षेपानंतरच वरवरा राव यांना रुग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत, असंही त्यांनी सांगितलं. \n\nपण भारतीय कैद्यांना मानवी हक्क नसतात, त्यांना माणसाप्रमाणे वागणूक दिली जात नाही, असाच तुरुंगात काही दिवस राहिलेल्यांचा अनुभव आहे.\n\nसफूरा झरगर\n\nदिल्लीच्या सफूरा झरगर या विद्यार्थी कार्यकर्तीने गरोदर असताना तिहार जेलमध्ये 74 दिवस घालवले. तिथं सफूरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दैनंदिन गरजेच्या गोष्टीही नाकारण्यात येत होत्या, असं त्यांनी सांगितलं.\n\nदिल्ली हिंसाचारात सहभाग असल्याप्रकरणात त्यांना एप्रिल महिन्यात अटक झाली होती. यावर जगभरातून टीका होऊ लागली. त्यानंतर जून महिन्यात झरगर यांना जामीनावर सोडण्यात आलं. \n\n\"मी दोन जोडी कपडे आणि कोणत्याही चपलांशिवाय तुरुंगात गेले. माझ्याकडे शांपू, साबण, टुथपेस्ट आदी वस्तूंची एक बॅग होती. पण ती आत नेण्यासाठी परवानगी मिळाली नाही. मला माझे शूज बाहेर ठेवावे लागले. त्यांना हिल्स असल्याने आत नेऊ शकत नाही, असं मला सांगण्यात आलं.\"\n\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात कठोर लॉकडाऊन करण्यात आलं असताना झरगर यांना अटक झाली होती. \n\n\"मला भेटायला कुणी येऊ शकत नव्हतं. पहिले 40 दिवस मला पार्सल, पैसे कुणी पाठवू शकत नव्हतं. त्यामुळे मला लहान-सहान गोष्टीही इतरांना मागाव्या लागत होत्या,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nझरगर यांना अटक झाली तेव्हा त्या तीन महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना इतर कैद्यांनी स्लिपर चपला, अंडरवेअर आणि पांघरुण वगैरे गोष्टी दिल्या. \n\nदरम्यान, काही दिवसांनी त्यांच्या वकिलांनी हा विषय कोर्टात मांडल्यानंतर त्यांना पाच जोड कपडे मिळू शकले. \n\nझरगर यांच्यासह बहुतांश मुस्लीम समाजातील विद्यार्थी कार्यकर्ते दिल्ली दंगल प्रकरणात अटकेत आहेत. \n\nआपण फक्त CAA विरोधी निदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला होता, दंगलीशी आपला काहीएक संबंध नाही, असं या आरोपींचं म्हणणं आहे. \n\nया अटकेचा निषेध वकील, सामाजिक कार्यकर्ते आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कार्यकर्त्यांनी केला आहे. \n\nपण सध्या तुरुंगात अटकेत असलेल्या कैद्यांचा जामीन अर्ज सातत्याने नामंजूर केला जातो. त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण होण्यासाठीही त्यांना कोर्टात मागणी करावी लागते. \n\nगेल्या महिन्यात 15 पैकी 7 आरोपींनी स्लिपर आणि गरम कपडे मिळण्यास नकार दिला जात असल्याची तक्रार केली होती. हे ऐकून चिडलेल्या न्यायमूर्तींनी स्वतः येऊन पाहणी करण्याचा इशारा दिला होता.\n\nझरगर सांगतात, \"आम्ही आमचं तोंड उघडतो, त्यामुळेच तुरुंग प्रशासन आमचा..."} {"inputs":"...ाठवले होते. \n\nMylab चे संचालक डॉ. वानखेडे सांगतात, \"आमच्याकडे वेळ नव्हता. आमची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आम्हाला सर्व प्रक्रिया पहिल्याच प्रयत्नात यशस्वी करायच्या होत्या आणि आमच्या या प्रयत्नांचं मिनल पहिल्या फळीत राहून नेतृत्त्व करत होत्या.\"\n\nकिटने घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष 100 टक्के योग्य आले तरच त्या किटला शासनाची मान्यता मिळते. \n\nमिनल सांगतात, \"एकाच नमुन्याच्या 10 चाचण्या घेतल्या तर त्या सर्वच्या सर्व 10 चाचण्यांचे निष्कर्ष सारखेच यायला हवेत आणि आम्ही ते करून दाखवलं. आमच्या किट निर्दोष आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. \n\nडायग्नोस्टिक किट पुरवणाऱ्या कंपन्या आणि जिथे या चाचण्या केल्या जातील त्या लॅबची संख्या वाढवल्याने भारतात येत्या काही दिवसात फार मोठ्या प्रमाणावर कोव्हिड 19 च्या चाचण्या होणार आहेत. \n\nकोरोनाला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या होणं गरजेचं आहे. मात्र, देशाच्या आरोग्य क्षेत्रात अनेक गंभीर त्रुटी आहेत आणि कोरोना विषाणूचा सामना करायचा असेल तर या त्रुटी लवकरात लवकर दूर करायला हव्या, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\n\"दक्षिण कोरियासारख्या छोट्याशा देशातही तब्बल 650 लॅबमध्ये कोव्हिड 19च्या चाचण्या होतात. आपल्याकडे अशा किती लॅब आहेत?\", असा सवाल माजी आरोग्य सचिव सुजाता राव यांनी केला. \n\nभारतात एकूण 118 सरकारी प्रयोगशाळा आहेत तर 50 खाजगी प्रयोगशाळांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, 130 कोटी लोकसंख्या असेलल्या देशासाठी लॅबची ही संख्या अगदीच तुटपुंजी आहे. \n\nराव म्हणतात, \"भारताला यापेक्षा खूप जास्त लॅबची गरज आहे. त्यानंतर त्या लॅबमध्ये पुरेशा चाचणी किटही पोचल्या पाहिजे. लॅबच्या टेक्निशिअन्सला चाचणीचं प्रशिक्षणही द्यावं लागेल आणि या सगळ्या पायाभूत सुविधा तयार करण्यात बराच वेळ लागणार आहे.\"\n\nएकदा चाचण्यांचे निकाल यायला सुरुवात झाली आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण असल्याचं समोर आलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली तर ती परिस्थिती हाताळणं, भारतासाठी खूप अवघड असणार आहे. \n\nराव म्हणतात, \"भारतातील आरोग्य सुविधेची परिस्थिती तुम्हाला माहिती आहेच? त्या सर्व शहरी भागात एकवटल्या आहेत. ग्रामीण भारतात आरोग्याच्या पुरेशा सोयी नाहीत आणि हे एक मोठं आव्हान असणार आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाठी झालेल्या बैठकीत विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ, पीपीपी यांच्यासह अध्यक्ष आसिफ अली झरदारी आणि जेयूआय-एफच्या नेत्यांकडूनसुद्धा सहमती घेण्यात आली होती. अभिनंदन यांची सुटका 'सकारात्मक पुढाकार' या भावनेने करण्यात आली होती.\" असं ते म्हणाले.\n\nखासदार ख्वाजा आसिफ यांनी इमरान खान सरकार भारताचं तुष्टीकरण करत असल्याचा आरोप केल्यानंतर याबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते.\n\nअयाज सादिक यांचं वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर पाकिस्तानच्या लष्करानेही पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली बाजू स्पष्ट केली. पाकिस्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"े आहेत. पाकिस्तान सरकार 2021 पर्यंत पडेल, असा दावा PPPचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी केल्याबाबतची बातमी द न्यूजने दिली.\n\nसादिक यांच्या भाषणाचा आधार घेऊन भाजपची काँग्रेसवर टीका\n\nभाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी हा व्हीडिओ ट्वीट करत लिहिलं, \"काँग्रेसच्या राजकुमारांना भारतात कुणावरही विश्वास नाही. मग ते आपलं लष्कर असो किंवा आपले नागरिक. आता त्यांनी पाकिस्तान या त्यांच्या सर्वात विश्वासू देशातलं बोलणं ऐकावं. आता तरी त्यांचे डोळे उघडतील, अशी अपेक्षा आहे.\"\n\nभाजपने या व्हीडिओचा चांगलाच उपयोग करून घेतला. हा व्हीडिओ पोस्ट करत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली. जे. पी. नड्डा यांचं ट्वीट भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनीही रिट्वीट केलं आहे.\n\nपुलवामा आणि बालाकोट प्रकरणात काय घडलं?\n\nपुलवामामध्ये 14 फेब्रुवारी 2019 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्यात 40 CRPF जवान मारले गेले होते. पाकिस्तानात सक्रीय असलेली कट्टरवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचा या हल्ल्यात हात असल्याचा भारताचा आरोप आहे.\n\nपुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्याचा दावा केला. या हल्ल्याच्या उत्तरादाखल पाकिस्ताननेसुद्धा 27 फेब्रुवारी रोजी भारतावर हवाई हल्ला केला होता. भारतीय वायुदलाच्या लढाऊ विमानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान विंग कमांडर अभिनंदन मिग 21 घेऊन निघाले होते. पण पाकिस्तानी वायुदलाच्या हल्ल्यात त्यांचं विमान पडलं.\n\nतिथं पाकिस्तानी लष्कराने अभिनंदन यांना आपल्या ताब्यात घेतलं. विंग कमांडर अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांचा एक व्हीडिओ पाकिस्तान लष्कराने सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये अभिनंदन जखमी असल्याचं दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावर रक्त पसरलेलं होतं.\n\nया व्हीडिओनंतर भारतात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला होता. पुढे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदन यांना सोडण्यात येणार असल्याची घोषणा संसदेत केली होती.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाढता वापर\n\nत्यामुळे वॉलेटमध्ये जमलेले बिटकॉईन तुम्ही कदाचित लवकरच बँकिंग व्यवहारांमध्येही वापरू शकाल. किंवा तुम्हाला हव्या असलेल्या करन्सीमध्ये बदलून घेऊ शकता. \n\nहे सगळे व्यवहार ऑनलाईन आणि त्याचबरोबर फक्त दोन अकाऊंट दरम्यान होतात. कुठलाही मध्यस्थ नसतो. \n\nयाचवर्षी ऑगस्टमध्ये बिटकॉईनचे दोन प्रकार पाडण्यात आले - एक म्हणजे क्लासिक बिटकॉईन किंवा BCT, ज्याचा सर्रास वापर होतो. आणि दुसरा म्हणजे हार्डफोर्क बिटकॉईन कॅश किंवा BCH.\n\nशिवाय क्लासिक बिटकॉईनची 1, 0.1, 0.01, 0.001 अशी डिनॉमिनेशनही आहेत. म्हणजे क... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आहे. त्यामुळे याचं भवितव्य अधांतरी आहे.\n\nबिटकॉईनची सुरुवात 2009मध्ये झाली. 2010 पर्यंतचं याचं मूल्य अक्षरश: 0.003 डॉलर होतं. पण त्यानंतर अचानक ही वाढ झाली आहे. पण पुढे काय होईल? ही वाढ अशीच होत राहील का? की हा एक फुगा आहे? कुणालाच ठाऊक नाही, म्हणूनच तज्ज्ञ सावधानतेचा इशारा देत आहेत. \n\nयाला आणखी एक कारण म्हणजे, जगभरात रॅन्समवेअरचा हल्ला झाला तेव्हा याच हॅकर्सनी बिटकॉईनच्या माध्यमातून पैसे मिळवले होते. \n\nजाणकारांनुसार हँकर्सनी मग हे पैसे बिटकॉईनमध्ये पैसे गुंतवले आणि म्हणून हा फुगवटा निर्माण झाला. त्यांनी पैसे काढले तर फुगा फुटेल, अशी भीती आहे. \n\nबिटकॉईनमध्ये गुंतवणूक करताना घ्यायची काळजी\n\nबिटकॉईन्सच्या अधिकृत वेबसाईटवरच इशारा आहे - \"You should never expect to get rich with Bitcoin or any emerging technology. It is always important to be wary of anything that looks too good to be true or disobeys any basic economic rules.\"\n\n\"There is no guarantee that bitcoin will continue to grow even though it has developed at a very fast rate so far. All of these methods are competitive and there is no guarantee of profit.\"\n\nअर्थात, \"बिटकॉईनसारखं कोणतंही नवं तंत्रज्ञान तुम्हाला कमी वेळात श्रीमंत करू शकत नाही. जर गुंतवणुकीसाठी कोणतीही गोष्ट खूपच आकर्षक वाटत असेल किंवा काही मूलभूत आर्थिक नियमांचं पालन होत नसेल, तर पुन्हा विचार करा.\"\n\n\"बिटकॉईन वाढतच जाईल याची खात्री कुणीही देऊ शकत नाही. म्हणून यातून फायदा होईलच, याची हमी नाही.\"\n\nदुसरं म्हणजे, एनक्रिप्टेड करंसीमधल्या व्यवहारातली गोपनीयता हा देखील एक संशयाचाच मुद्दा आहे. कारण व्यवहारांवर कुणाचंही नियंत्रण नसल्याचं हे द्योतक आहे.\n\nतेव्हा बिटकॉईनमध्ये गुंतवणूक करणार असाल तर थोडं जपूनच.\n\nआणखी हे वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाढेल, याकडे त्या निर्देश करतात. गेल्या वर्षभरात आपण किती वाईट सवयी लावून घेतल्या, याचा विचार केला, तर काहीएक नुकसान आधीच झालेलं असावं. हे त्या-त्या व्यक्तीवर अवलंबून असतं, पण वय वाढल्यानंतर कार्यपरिस्थितीविषयी तुम्हाला ज्या समस्यांना सामोरं जावं लागणार असेल, ते थोपवण्याची वेळ बहुधा सरून गेली असावी.\n\nसाध्या डोकेदुखीसारखे आजारही याच्याशी निगडीत आहेत, आणि पाठीमध्ये कायमस्वरूपी ताठरपणा येणं, सांधेदुखी, मानेचे आजार, असे टोकाचेही परिणाम दिसू शकतात. \"चुकीची सवय सुरू ठेवण्यापेक्षा त्यावर उपाय करणं कधीही... उर्वरित लेख लिहा:","targets":"त राहतो, 'अच्छा, ठीक आहे, म्हणजे या गोष्टीही पलंगावर करता येतात तर.' असे दुवे मेंदू जोडतो आणि त्यातून आपल्या वर्तनालाही आपोआप तसा आकार मिळतो.\"\n\nयाला तज्ज्ञ मंडळी 'झोपेविषयीची स्वास्थ्यता' असं म्हणतात- रात्री ठरलेले कपडे घालावेत, जेणेकरून आता काम बंद करायची वेळ झालेय असा संदेश शरीराला मिळतो. पलंगावर बसून नुसतं स्क्रोलिंग करत राहणं किंवा ई-मेल पाठवणं झोपेविषयीच्या स्वास्थ्यतेबाबत अत्यंत चुकीचं आहे.\n\nत्यामुळे लॅपटॉप, फोन, आणि कामासाठी लागणाऱ्या सर्व चकाकत्या स्क्रिन आसपास ठेवून तुम्ही पलंगावरच दुकान थाटता, तेव्हा पलंग विश्रांतीसाठी आहे हा संबंधच मेंदू व शरीराला जोडता येत नाही. त्यामुळे या साथीच्या काळात 'कोरोनासोम्निया' \/ कोरोनाजन्य निद्रानाश वाढू लागला आहे, असं सलास म्हणतात.\n\nपलंगावरून काम करताना \"तुम्ही स्वतःच्या मेंदूला सतर्क राहण्यासाठी प्रशिक्षित करत असता, आपले विचार अमुक ठिकाणी बसल्यावर सुरू होतात, तिथे बसल्यावर आपण पूर्णतः कामात गुंतलेले असतो, असे संकेत मेंदूला दिले जातात,\" असं सलास म्हणतात. त्यामुळे मग आपण कम्प्युटर बंद करून झोपी जातो, तेव्हाही आपला मेंदू आपल्याला सांगतो, 'थांब जरा, काय करतोय आपण? ही कामाची वेळ आहे.\"\n\nहे वर्षभर किंवा अधिक काळ करत राहिलं, तर त्यातून निद्रानाश उद्भवू शकतो किंवा किर्काडियन रिदम डिसऑर्डर- म्हणजे रातकिड्याच्या तालातला आजार होऊ शकतो. झोपण्याची वेळ कोणती, हे सांगणारी आपल्या शरीरातली नैसर्गिक वेळ दीर्घ काळ गायब होऊन जाते. शिवाय, पाय सतत अस्वस्थ राहण्यासारख्या झोपेशी निगडीत नसलेल्या समस्याही यातून निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी संबंधित अवयवांना विश्रांती गरजेची असते, याकडे सलास लक्ष वेधतात.\n\nरात्रीची झोप धड न होणं, शरीरात वेदना होणं किंवा दोन्ही गोष्टी होत राहणं याचा अर्थ असा की, कामामध्येही तुम्ही कमी उत्पादक, कमी सर्जनशील व कमी लक्ष केंद्रित करणारे होऊन जाता, असं तज्ज्ञ म्हणतात. अशा वेळी आपल्या कामावरच विपरित परिणाम होत असतो.\n\nसर्वांसमोरचाच प्रश्न?\n\nपरंतु, यातील सर्व संभाव्य समस्या पलंगावरून काम करणाऱ्या काही लोकांमध्ये दिसू शकतात, तर इतर काहींवर याचा परिणाम न होण्याची शक्यता असते, हा सगळ्यांत गंभीर मुद्दा आहे.\n\n\"आपल्याला काही असली अडचण नाही: आपण पलंगावरून काम करू शकतो, आणि तिथे झोपूही शकतो, असं काही जण ठामपणे म्हणतील,\" असं सलास सांगतात. \"त्यांनी पलंगावर काहीही केलं,..."} {"inputs":"...ाणसांची भेट घेतली नाही. \n\nकाश्मीरमधील वस्तुस्थिती जाणून घेण्याची इच्छा असलेला कोणताही परदेशी लोकप्रतिनिधी आता काश्मीरला जाण्याची मागणी करू शकतो. तसंच भारत सरकार काश्मीरला जाण्यापासून कोणाला अडवणार नाही, असा एक संदेशही आता या दौऱ्यामधून जाऊ शकतो.\n\nवॉशिंग्टनस्थित राजकीय विश्लेषक अजित साही सांगतात, \"आता मोदी सरकारवर काश्मीरला जाण्याची मागणी करणाऱ्या अमेरिकन खासदार आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांचा दबाव वाढू शकतो.\"\n\nते म्हणतात, \"येत्या दोन-तीन आठवड्यात अमेरिकन काँग्रेसही आमच्या सदस्यांना काश्मीर दौरा क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा मदत होईल.\"\n\nभारताच्या परराष्ट्र धोरणासंबंधीचे अभ्यासक आणि पाकिस्तानातील भारतीय दूतावासात काम केलेले निवृत्त भारतीय अधिकारी राजीव डोगरा यांच्या मते हा दौरा आखून भारत सरकारनं स्वतःवरचा विश्वास व्यक्त केला आहे.\n\nत्यांच्या मते हा दौरा योग्य वेळी होतो आहे. इतकंच नाही तर काश्मीरमधली परिस्थिती आता सामान्य आहे, हे जगाला दाखवून देण्याचा भारताचा उद्देश आहे. ते म्हणतात, \"केंद्र सरकारने काश्मीरमधून कलम 370 रद्द केलं तेव्हापासून जगातल्या काही व्यक्तींनी काश्मीर दौरा करण्याची इच्छा होती. जोवर परिस्थिती सामान्य होत नाही, तोवर दहशतवाद्यांवर नियंत्रण मिळत नाही तोवर कुठलाही लोकशाहीवादी देश परदेशी व्यक्तींना दौऱ्याची परवानगी देणार नाही. आता परिस्थिती थोडी सुधारली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने परदेशी शिष्टमंडळाला काश्मीर दौऱ्याची परवानगी दिली आहे.\"\n\nमात्र, अजित साही यांच्या मते या दौऱ्यातून मोदी सरकारने परदेशी प्रतिनिधींना परिस्थिती सुधारत असल्याचा संदेश देण्याऐवजी स्वतःच्या समर्थकांना कलम 370 रद्द करण्याचा आपला निर्णय योग्य होता, हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणतात, \"मला वाटतं की मोदी केवळ देशांतर्गत असलेल्या त्यांच्या समर्थकांना वारंवार हे सांगू इच्छितात की बघा, आम्ही जे काश्मीरमध्ये केलं, त्यांचं कौतुक युरोपातले लोकही करत आहेत.\"\n\nभारत आणि युरोप दोन्हीकडे काश्मीर दौऱ्यावर असलेल्या युरोपियन शिष्टमंडळावरही प्रश्नचिन्हं उपस्थित होत आहेत. या शिष्टमंडळातले अनेक खासदार अशा पक्षांचे आहेत ज्यांचे पक्ष त्यांच्या देशात खूप छोटे पक्ष म्हणून ओळखले जातात आणि ते उजव्या विचारसरणीचे आहेत. या विचारधारेला युरोपियन राजकारणाच्या मुख्य प्रवाहात फारसं महत्त्व नाही. \n\nस्वतःच्या देशात विशेष ओळख नाही\n\nया शिष्टमंडळात फ्रान्सच्या उजव्या विचारसरणीच्या रेसमेमेंट पक्षाचे सहा प्रतिनिधी आहेत. तर पोलंडमधल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाचे पाच खासदार आहेत. ब्रिटनच्या उजव्या विचारसरणीच्या ब्रेक्झिट पक्षाचे चार, इटली आणि जर्मनीमधल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांचे प्रत्येकी दोन-दोन खासदार आहेत.\n\nबेल्जियम आणि स्पेनमधल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांच्या खासदारांचाही समावेश आहे. हे पक्ष आपली विरोधी विचारसरणी आणि इस्लामविषयी भीती व्यक्त करणाऱ्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. \n\nतीन सदस्य ब्रिटन आणि इटलीमधल्या लिबरल पक्षांचेही आहेत. ब्रिटनच्या लिबरल डेमोक्रेटिक..."} {"inputs":"...ाणींसाठी मृगजळच राहिलं आहे. \n\n2006 साली पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्यांनी जिना यांच्या कबरीला भेट दिल्यानंतर त्यांनी एक विधान केलं. त्यामुळं ते संघ परिवार आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या नजरेतून उतरले. तेव्हापासून पार्टी त्यांना वाहत आली आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्याकडे काही दुसरा पर्याय नव्हता. अडवाणींना हे सत्य कधी पचवता आलं नाही.\n\nकेंद्रात नेतृत्वाचा अभाव आहे, हे जाणून नरेंद्र मोदी यांनी हालचालीस सुरुवात केली. 2009 मध्ये त्यांनी अडवाणी यांना पंतप्रधान पदाचा उमेदवार बनू दिलं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोपर्यंत त्यांना बोलायची कुणाची हिंमत नाही. ही जोडगोळी आपल्या जुन्या नेत्यांसारखी जपून पावलं टाकणारी नाही तर भरधाव वेगाने पुढे जाणारी आहे. \n\nचार वर्षांपूर्वी भाजपची सत्ता सहा राज्यांत होती. आता 21 राज्यांमध्ये भाजपकडे एकहाती किंवा मित्रपक्षाच्या मदतीने हाती सत्ता आहे. आज भाजप त्या शिखरावर आहे ज्याचं स्वप्न त्याच्या संस्थापकांनी कधी पाहिलं नव्हतं. शिखरावर पोहोचणं जितकं कठीण असतं त्याहून अधिक कठीण त्यावर टिकून राहणं असतं. 2019 मध्ये याच शिखरावर टिकून राहण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात 1996 च्या कराराअंतर्गत जवान जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा बंदुकींचा वापर करत नाहीत आणि म्हणूनच 15 जूनच्या रात्री जी झडप झाली त्यात कुणीही बंदुकीचा वापर केला नाही. \n\nभारत आणि चीन यांच्यात 3488 किमी लांबीची सीमारेषा आहे. हिला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणतात. मात्र, या रेषेवर अनेक ठिकाणी उंचच उंच डोंगर, नद्या, हिमशिखरं आणि तळी आहेत. त्यामुळे सीमारेषा प्रत्यक्षात चिन्हांकित केलेली नाही. या सीमेवर अनेक ठिकाणी अधून-मधून दोन्ही देशांचे जवान समोरासमोर येत असतात. गेल्या 30 वर्षांपासून हा सीमा वाद मिट... उर्वरित लेख लिहा:","targets":"असल्या तरी पूर्णपणे योग्य नसतात. \n\nप्रश्न : मॅक्सार टेक्नॉलॉजीने बुधवारी जी सॅटेलाईट इमेज प्रसिद्ध केली, त्यावरून असं म्हणता येईल का, की 15 जूनच्या रात्री जिथे हिंसक चकमक झाली तिथे चिनी सैन्य अजूनही आहे?\n\nलेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: हो, म्हणू शकतो. गलवान खोऱ्यातल्या पेट्रोलिंग साईट 14 बाबत थोडा संभ्रम असू शकतो. मात्र, त्याच्या दुसऱ्या बाजूला हायवे-जी 219 चा जो भाग आहे तिथे चिनी जवान दिसत आहेत. ही इमेज योग्य असल्याचं दिसतंय. \n\n2500 किमी लांबीचा हा महामार्ग लडाखच्या पूर्वेकडे आहे आणि यातला 180 किमीचा मार्ग अक्साई चीनमधून जातो. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हा महामार्ग 100 किमी अंतरावर आहे. भारतानेही आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढा बांधकाम या परिसरात केलं आहे. \n\nप्रश्न : सैन्य कारवाईत अशा प्रकारच्या इमेजेसचा वापर करतात का?\n\nलेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी: प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात जवानांपर्यंत या इमेज सहसा पोहोचतच नाहीत. मात्र, कमांडर पातळीवर माहिती दिली जाते. \n\nसहसा वरिष्ठ अधिकारी (मंत्रालय ते ब्रिगेडिअर) या माहितीवर कारवाई करतात. त्यांच्यापर्यंतच या इमेज जातात आणि तेच रणनीती आखतात. \n\nत्यानंतर सीमेवर तैनात जवानांना योजना सांगितली जाते. ग्राऊंड लेव्हलवर जवान त्यांच्याकडे असलेल्या बंदुका आणि दुर्बिणीतून जे दिसतं तेवढंच बघू शकतात. अशा इमेज घेण्यासाठी प्रत्येक सरकारकडे स्वतःची यंत्रणा असते. \n\nप्रश्न : ही इमेज बघून हे सांगता येईल का की भारत-चीन सीमेवर डी-एस्कलरेशन अजून झालेलं नाही?\n\nलेफ्ट. जन. (नि.) संजय कुलकर्णी : एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की डिसएन्गेजमेंट झाल्यावरच डी-एस्कलरेशन शक्य आहे. दोन्ही बाबी एकमेकांवर अवलंबून आहेत. डिसएन्गेजमेंट म्हणजे जवान समोरासमोर नसणं. इमेज बघून वाटतं की दोन्ही सैन्यांमध्ये अंतर आहे. \n\nमात्र, या इमेजची तुलना काही दिवसांपूर्वीच्या इमेजशी करावी लागेल. म्हणजेच कुठल्याही निर्णयापर्यंत येण्याआधी हे तपासून बघितलं पाहिजे की या ठिकाणची महिनाभरापूर्वीची इमेज कशी दिसत होती. \n\nकाही सॅटेलाईट 15 दिवसात इमेज काढतात. तर काही 21 दिवसात. त्यानंतरच प्रत्यक्ष जमिनीवर काय फरक पडला? पूर्वी किती टँक होते आणि आता किती आहेत?, पूर्वी किती गाड्या दिसत होत्या आणि आता किती दिसतात? हे कळू शकेल. \n\nप्रश्न : 15 जूनला हिंसक चकमक झाली. त्यानंतर त्याठिकाणी बांधकाम झालं आहे की नाही, हे सॅटेलाईट इमेजवरून कळू..."} {"inputs":"...ात अडमिट आहेत. \n\nबीबीसीला त्यांनी सांगितलं, \"आमच्या गावात 30 ते 40 घरं आहेत, गाव लहान आहे. गटग्रामपंचायत आहे. गावात दवाखाना नाही. त्यामुळे गावापासून 4 किलोमीटर अंतरावरील वाडगाव इथं काकांची कोरोना टेस्ट केली. ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर काकांना गंगापूर इथल्या दवाखान्यात भरती केलं. पण श्वास घ्यायला त्रास व्हायला लागल्यामुळे त्यांना औरंगाबादला आणावं लागलं. \n\n\"एमजीएम ते घाटी (शासकीय रुग्णालय) अशा 7 किलोमीटर अंतरासाठी खासगी अॅम्बुलन्सनं 4 हजार रुपये घेतले. काकांना साध्या गाडीत न्यायची भीती वाटत होती,... उर्वरित लेख लिहा:","targets":"vn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ात आलं आहे.\n\nकरजगी स्कूलमध्ये पहिली ते दहावीच्या वर्गात सर्व मिळून सुमारे 1500 विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांना टीव्हीवर शिकवण्यासाठी खऱ्याखुऱ्या शाळेप्रमाणेच प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन गटात विभागण्यात आलंय. \n\nसकाळचं सत्र माध्यमिक शाळेतील वर्गांसाठी तर दुपारचं सत्र प्राथमिक शाळेच्या वर्गांसाठी आहे. सकाळी सहा वाजता प्रार्थना आणि योगासनांनी या टीव्ही चॅनलचं कामकाज सुरू होतं. नंतर एका-एका वर्गाचे क्लास घेण्यात येतात.\n\nनागेश करजगी शाळेच्या मुख्याध्यापिका रुपाली हजारे सांगतात, \"सध्याच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनाही या चॅनलचा लाभ मिळवून द्यावा, असा विचार त्यांच्या मनात आला. \n\nते सांगतात, \"करजगी स्कूलने पुढाकार घेऊन टीव्ही चॅनल उघडल्याची माहिती आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही संचालक कुमार करजगी यांच्याशी संपर्क साधला. दोघांमध्ये चर्चा होऊन करजगी यांनी रोज चार तासांचा वेळ मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी मोफत राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.\"\n\n\"जिल्ह्यात प्रश्नपत्रिका काढणाऱ्या शिक्षकांच्या समितीतील तज्ज्ञ शिक्षक आहेत. हे शिक्षक रोज चार तास वेगवेगळे विषय शिकवतील. प्रत्येक वर्गासाठी याचं वेळापत्रक बनवण्याचं नियोजन सुरू आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांनासुद्धा याचा लाभ मिळेल,\" असं माने सांगतात. \n\n\"एकतर्फी व्यासपीठ?\"\n\nइंटरनेट किंवा इतर अॅपच्या माध्यमातून शिक्षण घेताना दोन्ही बाजूंनी संवाद होते. या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रतिक्रिया देण्याची, कमेंट करण्याची किंवा आपला प्रश्न विचारण्याची संधी मिळते.\n\nपण टीव्ही चॅनल हे संवादाचं एकतर्फी माध्यम म्हणून ओळखलं जातं. टीव्ही चॅनलवरच्या एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची असेल तर इतर माध्यमांचा वापर करावा लागतो. किंवा एखादा भाग प्रक्षेपित झाल्यानंतर पुन्हा तो पाहता येत नाही.\n\nयामुळे चॅनल पाहून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शंकानिरसन कसं केलं जाईल, हा प्रश्न उपस्थित होतो.\n\nयाबाबत माहिती देताना कुमार करजगी सांगतात, \"टीव्ही चॅनल सुरू करताना या बाबींचा विचार करूनच आम्ही सर्व नियोजन केलं आहे. टीव्ही चॅनलवरची शिक्षणपद्धती अत्यंत सोपी ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. तरी विद्यार्थ्यांना एखादी शंका असल्यास ते आपले प्रश्न संबंधित शिक्षकांना पाठवू शकतात.\n\n\"विद्यार्थ्यांच्या शंकानिरसनासाठी शनिवार-रविवार हे दोन दिवस राखीव ठेवण्यात आले आहेत. यावेळी विद्यार्थ्यांचं शंका-निरसन केलं जाणार आहे.\"\n\n\"याशिवाय काही घरांमध्ये स्थानिक केबल नेटवर्कचं कनेक्शन नसतं. अनेकजण डिश टीव्ही वापरतात. अशा विद्यार्थ्यांचाही शाळेने विचार केला आहे. शाळेच्या युट्यूब चॅनलवर प्रत्येक क्लासचा व्हीडिओही अपलोड करण्यात येईल. त्यामुळे क्लास चुकलेले विद्यार्थी कोणत्याही वेळी हे व्हीडिओ पाहू शकतात.\"\n\nयेणारा काही काळ शाळा याच प्रकारे टीव्हीवर सुरू असेल. केबल नेटवर्कच्या माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही चॅनलचं प्रसारण करू शकतो. महाराष्ट्र सरकारने याबाबत पुढाकार घेतल्यास आपण..."} {"inputs":"...ात आलं. या खोलीत तीन भिंती फक्त पुस्तकांनी व्यापल्या होत्या. उरलेली पुस्तकं टेबल आणि जमिनीवर विखुरलेली होती. समोर व्ही आकाराचं टेबल होतं. ज्यावर त्यांचा जास्मीन टी अर्थात चहाचा पेला ठेवला होता. त्याच्या बाजूलाच पिकदाणी होती.\"\n\n\"मी याआधी माओंना भेटलो तेव्हा खोलीत लाकडी पलंग पडलेला असे. जगातल्या सर्वाधिक लोकसंख्येचा देश आणि त्याच्या ताकदवान प्रशासकाच्या घरात वैभवाची किंवा वर्चस्ववादाची एकही निशाणी आढळली नाही.\" \n\n\"खोलीच्या मधोमध असलेल्या खुर्चीत बसलेले माओ माझं स्वागत करत असत. त्यांना साहाय्य करण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा जंग चैंग यांनी माओंची गुणवैशिष्ट्यं कथन केली आहेत.\n\nमाओंची स्मरणशक्ती विलक्षण होती. लिखाण आणि वाचण्याची त्यांना प्रचंड आवड होती. त्यांच्या पलंगावर एक फूटापर्यंत चीनी भाषेतल्या पुस्तकांची चळत रचलेली असे.\n\nत्यांच्या भाषणात आणि लिखाणात या पुस्तकांतल्या वचनांचा उल्लेख असे. माओ बरेचदा चुरगाळलेले कपडेच घालत असत. त्यांचे मोजेही फाटके असत.\n\n1962च्या भारत-चीन युद्धात माओंची भूमिका निर्णायक होती. त्यांना भारताला धडा शिकवायचा होता. \n\nचीनमध्ये भारताचं काम पाहिलेल्या लखन मेहरोत्रा यांनी त्यावेळच्या आठवणी सांगितल्या. भारताविरुद्धच्या युद्धासाठी फॉरवर्ड नीती कारण असल्याचं चीननं सांगितलं. पण हा केवळ बहाणा होता. \n\nमाओ यांनी दोन वर्षांपूर्वीच म्हणजे 1960 मध्येच भारताविरुद्धची रणनीती आखायला सुरुवात केली होती. एखाद्या देशाविरुद्ध युद्ध पुकारल्यास अमेरिका तैवानमध्ये मदत करेल का, अशी विचारणा माओंनी केली होती. \n\nअमेरिकेचं प्रत्युत्तर अनोखं होतं. चीननं देशांतर्गत किंवा देशाबाहेर काहीही केलं त्याच्याशी आमचं देणंघेणं नाही. आम्ही केवळ तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी घेतो. \n\nबीबीसीच्या रेहान फजल यांनी लखन मेहरोत्रा यांच्याशी संवाद साधला तो क्षण.\n\nलखन पुढे सांगतात, \"पुढच्याच वर्षी त्यांनी ही गोष्ट निकीता ख्रुश्चेव्ह यांना विचारली. त्यावेळी तिबेटला तेलपुरवठ्याची जबाबदारी रशियाकडे होती. भारताशी युद्ध पुकारलं तर रशिया म्हणजेच तेव्हाचा सोव्हियत संघ तिबेटला खनिज तेलाचा पुरवठा बंद करेल अशी चीनला भीती होती.\"\n\n\"रशिया असं करणार नाही अशी हमी माओंनी ख्रुश्चेव्ह यांच्याकडून घेतली. भारताशी आमचे तीव्र मतभेद आहेत असंही सांगितलं. ख्रुश्चेव्ह यांनी माओंना वचन दिलं. मात्र बदल्यात 'जगभरात तुम्ही आम्हाला विरोध करत आहात. मात्र आम्ही क्युबावर क्षेपणास्त्र डागू तेव्हा चीन विरोध करणार नाही' अशी हमी घेतली.\" \n\nचीन भारतावर आक्रमण करेल याची ख्रुश्चेव्ह यांना खात्री होती. युद्धकाळात मिग विमानं पुरवण्यासंदर्भात करारही झाला होता. प्रत्यक्षात युद्ध सुरू झालं तेव्हा रशियानं मिग विमान पुरवायला उशीार केला. मात्र त्यांनी चीनला पेट्रोल पुरवठा थांबवला नाही. \n\n1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धानंतर चीनमध्ये राष्ट्रीय दिनाच्या निमित्तानं परराष्ट्र मंत्रालयातर्फे राजकीय स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला माओ उपस्थित होता. यावेळी भाषणात भारतानं पाकिस्तानवर..."} {"inputs":"...ात आली नाही. \n\nन्यूज वेबसाईटच्या कार्यकारी संपदकांविरोधात गुन्हा दाखल\n\nयाचवर्षी जून महिन्यात लॉकडाऊनदरम्यान एका न्यूज वेबसाईटच्या कार्यकारी संपादक सुप्रिया शर्मा आणि आणि त्या वेबसाईटच्या मुख्य संपादकांविरोधात वाराणसी पोलिसांनी एका महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवला होता. \n\nसुप्रिया शर्मा यांनी लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या वाराणासीतल्या डोमरी गावातल्या लोकांच्या परिस्थितीविषयीचं वृत्त वेबसाईटवर प्रकाशित केलं होतं. या वार्तांकनात त्यांनी गावातल्या अनेकांच्या मुल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यात आला होता. \n\nमात्र, मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला जाणं सार्वजनिक रेकॉर्ड आणि माहितीचा विषय असल्याने यात अफवा पसरवण्यासारखं काहीच नसल्याचं स्पष्टीकरण द वायरने दिलं होतं. \n\nउत्तर प्रदेश सरकारच्या या कारवाईचा देशभरातल्या विचारवंतांनी निषेध केला होता. तसंच यासंबंधीचं एक निवेदनही प्रसिद्ध करण्यात आलं होतं. त्यात देशातले प्रख्यात कायदेतज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, अभिनेते आणि लेखक यांचा समावेश होता. हा माध्यम स्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं निवेदनात म्हटलं होतं. दरम्यान, या प्रकरणात सिद्धार्थ वरदराजन यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला. \n\nइतरही अनेक पत्रकारांविरोधात एफआयर\n\nउत्तर प्रदेशात यापूर्वीही अनेक स्थानिक पत्रकारांविरोधात सरकारविरोधी बातम्या छापल्या म्हणून गुन्हे दाखल झाले आहेत. \n\nलॉकडाऊनमध्येच उत्तर प्रदेशातल्या फतेहपूर जिल्हा प्रशासनाने स्थानिक पत्रकार अजय भदौरिया यांच्याविरोधात पोलीस तक्रार नोंदवली होती. एका दृष्टीहीन जोडप्याला लॉकडाऊनच्या काळात कम्युनिटी किचनमधून जेवण आणायला किती अडचणींचा सामना करावा लागतो, यासंबंधीचं वृत्त त्यांनी दिलं होतं. \n\nमात्र, प्रशासनाने गुन्हा नोंदवल्यानंतर जिल्ह्यातल्या पत्रकारांनी त्याचा विरोध करत सत्याग्रह आंदोलन केलं होतं. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nबातमी दिल्यामुळे पत्रकारावर कारवाई करणं योग्य आहे का?\n\n31 ऑगस्ट 2019 रोजी मिर्जापूरचे पत्रकार पंकज जयस्वाल यांच्याविरोधात तक्रार नोंदवण्यात आली होती. पंकज जयस्वाल यांनी सरकारी शाळांमधली अनियमितता आणि मिड डे मिलमध्ये मुलांना मीठ पोळी दिली जात असण्यासंबंधी वृत्त दिलं होतं. यावरून बराच वाद झाल्यानंतर अखेर एफआयआरमधून पंकज जयस्वाल यांचं नाव काढण्यात आलं आणि या प्रकरणात त्यांना क्लीन चीट मिळाली. \n\nहे प्रकरण शांत होतं न होतं तोच बिजनौरमध्ये कथितरित्या चुकीची बातमी दाखवल्याचा आरोप करत पाच पत्रकारांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला होता. तर आजमगढमधल्याही एका पत्रकारावर खंडणी वसुलीचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली होती. \n\nबिजनौरमध्ये ज्या पत्रकारांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यांनी एका गावात वाल्मिकी समाजातल्या लोकांना सार्वजनिक नळावर पाणी भरण्यापासून रोखण्यात आल्याची बातमी दिली होती. त्यामुळे गावातून स्थलांतर करण्याचा या लोकांचा विचार असल्याचं त्यांनी आपल्या वृत्तात म्हटलं होतं. मात्र, स्थलांतर करण्याचा गावकऱ्यांचा विचार नव्हता, असं..."} {"inputs":"...ात आली होती.\n\nपरिणामी हाँगकाँगचे स्वतःचे कायदे आहेत, सीमारेषा आहेत. लोकांना एकत्र येण्याचा आणि आपलं म्हणणं खुलेपणाने मांडण्याचा अधिकार आहे.\n\nव्यापक जनआंदोलन \n\nफायनान्स क्षेत्रातले कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कर्मचारीही या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या लोकांनी पुकारलेल्या संपामुळे आशियातील सर्वांत मोठ्या उद्योग केंद्रांपैकी एक असणाऱ्या हाँगकाँगच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे.\n\nएरवी राजकीयदृष्ट्या निष्क्रिय असणारे हे गट सक्रिय झाल्याने आंदोलकांना बळ मिळाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि स्वतंत्र चौकशी झाल्याशिवाय निदर्शनं थांबणार नाहीत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात आली. आणि 1,25,000 रुपयेही देण्यात आले. बहिणीच्या लग्नासाठी त्याने हे पैसे कुटुंबाला दिले.\n\nत्यानंतरचा कसाबचा भारतापर्यंतचा प्रवास, हल्ल्या दरम्यानच्या घटना, कसाबला जिवंत पकडण्यात आलेलं यश आणि नंतरच्या घटनांचं वर्णन राकेश मारियांच्या या पुस्तकात आहे. \n\nपोलिस अधिकाऱ्यांच्या मृत्यूचा वाद\n\n26\/11 च्या हल्ल्यामध्ये हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर हे तीन वरिष्ठ पोलिस अधिकारी शहीद झाले. \n\nमुंबईतल्या कामा हॉस्पिटलजवळच्या रंगभवनाच्या गल्लीमध्ये एकाच वाहनातून गेलेल्या या तीन अधिकाऱ्यांचा अतिरेक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"या यांनी पुस्तकात केलेल्या या हिंदू दहशतवादाविषयीच्या खुलाशाबद्दल बोलताना कसाब विरुद्ध खटला लढणारे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \" पोलीस तपासानंतर जी कागदपत्रं न्यायालयात दाखल होतात त्यावर सरकारी वकील काम चालवत असतो. अजमल कसाब आणि इतर जे 9 दहशतवादी होते यांच्याकडे हैदराबादच्या कॉलेजची फेक आयडेंटिटी कार्ड्स सापडली होती, ही गोष्ट खरी आहे. \n\nपरंतु त्यावरून आयएसआयचा असा काही प्लॅन होता, असं म्हणता येणार नाही. अजमल कसाबने कबुलीजबाबात सांगितलं होतं, ISIचा प्लान होता की जर पोलिसांनी हटकलं तर आम्ही भारतीय विद्यार्थी आहोत, नागरिक आहोत असं सांगायचं त्याने कबुलीजबाबात म्हटलं होतं. पण पोलिस तपासात त्यांना काय आढळून आलं, गोपनीय काय माहिती आहे याची माहिती मला नाही.\"\n\n26\/11 चा हा हल्ला आणि त्यानंतरच्या खटल्याचं कामकाजाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकार प्रीती गुप्ता सांगतात, \"26\/11 चा हल्ला घडला तेव्हा त्याच सुमारास एटीएस (ATS)ने काही हिंदू दहशतवाद्यांना अटक केलेली होती. कदाचित म्हणूनच 26\/11चा हल्लाही मुस्लिम दहशतवादी संघटनेने केला नसून एका हिंदू दहशतवादी संघटनेने केल्याचा भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. शिवाय भारतात एखाद्या व्यक्तीला पाठवताना त्या माणसाला हिंदूच्या वेशात रुपात पाठवणं जास्त सोपं असतं.\n\n म्हणूनच या दहशतवाद्यांच्या हातात लाल धागा होता, आपण भारतीय आणि हिंदू वाटावं अशाप्रकारची हिंदी भाषा ते बोलत होते. हे दहशतवादी हिंदू असल्याचा भास निर्माण करण्याचा हा कट होता. दहशतवाद्यांच्या मनगटावरच्या या लाल दोऱ्यांविषयी त्यावेळीही चर्चा झाली होती. हिंदू नावांविषयी चर्चा झाली होती. आणि 2008च्या सुमारास भारतामध्ये हिंदू दहशतवादी संघटना अतिशय सक्रीय होत्या. आणि त्याचाच फायदा घेण्याचा हा प्रयत्न होता.\"\n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...ात आल्या. भारतात जात व्यवस्थेमुळे भिन्न वंशाचे लोक लग्न करत नाहीत. त्यामुळे भारतातच शुद्ध आर्य वंशाचे लोक आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं. \n\nत्यांच्यावर इंग्रज अधिकाऱ्यांचं लक्ष असायचं, म्हणून त्या नेहमी रेल्वेतून सामान्य लोकांच्या डब्यातूनच प्रवास करत असत. पण तसं तर त्यांना इंग्रजांशी काही देणं-घेणं नव्हतं. \n\nसावित्री देवींनी भारतीय भाषा शिकल्या. त्यांनी एका हिंदू ब्राह्मण पुरुषासोबत विवाह केला. आपला पतीदेखील आपल्याप्रमाणेच आर्य आहे, अशी त्यांची धारणा होती. \n\nअॅडॉल्फ हिटलर\n\nत्यांनी हिंदू पुराण आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"दोन रात्र मुक्काम ठोकला होता. ज्वालामुखीचा उद्रेक याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी त्या तिथे गेल्या होत्या. \n\nआपल्या या अनुभवावर त्यांनी लिहिलं आहे, \"निर्मितीचा मूळ स्वर हा ओम आहे. ज्वालामुखीतून प्रत्येक दोन तीन सेकंदानंतर ओम ओम हा ध्वनी निघत होता आणि पायाखालची जमीन हलत होती.'\n\n1948ला त्या जर्मनीत गेल्या. त्या ठिकाणी त्यांनी नाझींच्या समर्थनासाठी पत्रकं वाटली आणि घोषणा दिल्या. 'एके दिवशी आमचा उदय होईल आणि विजय होईल. आशा आणि विश्वास ठेवा. वाट पाहा. हिटलर की जय,' असं त्यांनी पत्रकावर लिहिलं होतं. \n\nत्यांना इंग्रज सरकारने अटक केली होती. त्या अटकेबाबत त्या म्हणतात, 'ही तर माझ्यासाठी आनंदाची बाब होती. या अटकेमुळं मी माझ्या नाझी साथीदारांच्या जवळ पोहोचले.' \n\nनंतर सावित्री देवी यांच्या पतींनी इंग्रज सरकारच्या मदतीने त्यांची शिक्षा कमी करवून घेतली होती. \n\nपुन्हा भारतात परतल्या \n\nसावित्री देवी आणि त्यांच्या लग्नाबाबत खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही, असं जाणकारांचं मत आहे. त्यांचं लग्न असित मुखर्जींसोबत झालं होतं. पण त्यांच्या दोघांच्या जाती भिन्न होत्या म्हणून त्यांचं लग्न झालं नसावं, असं काही जण म्हणतात. \n\nआपल्या आयुष्याच्या शेवटची काही वर्षं त्यांनी भारतात घालवली. त्या दिल्लीमध्ये एका सदनिकेत राहू लागल्या. आजूबाजूच्या मांजरांना त्या खाऊ घालत असत. \n\nत्यांना दागिन्यांची हौस होती. हिंदू महिला ज्या पद्धतीचे दागिने त्या काळी परिधान करत असत, तसेच दागिने त्या वापरत असत. \n\nनंतर त्या पुन्हा इंग्लंडला गेल्या. 1982 मध्ये त्यांचं इंग्लंडमध्ये निधन झालं. त्यांच्या अस्थी अमेरिकन नाझी नेता जॉर्ज लिंकन रॉकवेल यांच्या बाजूला ठेवण्यात आल्या होत्या. \n\nसावित्री देवी यांच्याबाबत कुणाला फारसं माहीत नाही. भारतात त्यांची आठवण काढली जात नाही. \n\nआज सावित्री देवींना भारतात ओळखणारी व्यक्ती सापडणं कठीण आहे. पण त्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या प्रचारात भारतात काही काळ घालवला होता, हे देखील सत्य आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात उतरला\n\nशमीला प्रश्न विचारण्यामागे कारण होतं. त्या वर्ल्ड कपच्या आधी 2014मध्ये वेस्टइंडिज विरुद्ध झालेल्या वन डे सीरिजमध्ये शमीने 10 विकेट्स घेतल्या होत्या आणि त्यानंतरच्या श्रीलंका सीरिजसाठी त्याची निवडही झाली होती. \n\nमात्र शमीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याने अचानक त्याच्या जागी संघात धवल कुलकर्णीला घेण्यात आलं. \n\nतर 6 मार्च 2014 रोजी वाकामध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजला 44 षटकांत केवळ 182 धावांवर ऑल आऊट केलं. भारतीय फलंदाजांनी चार विकेट्स राखत 40 षटकांमध्येच बाजी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं. त्यांनीच मोहम्मद शमीला मुरादाबादचे क्रिकेट कोच बदरुद्दीन यांच्या क्रिकेट अकादमीत पाठवण्याचा आग्रह केला होता. \n\nयानंतर मोहम्मद शमी याने मागे वळून तेव्हाच पाहिलं जेव्हा स्टेशनवर उभे असलेले त्याचे वडील आणि भाऊ त्याला कोलकत्याला जाण्यासाठी निरोप देत होते. \n\nशमीला उत्तर प्रदेशच्या ज्युनिअर क्रिकेट टीममध्ये प्रवेश मिळाला नाही तेव्हा कोच बदरुद्दीन यांनी त्याला कोलकातामधून खेळवायचा निर्णय घेतला. \n\nअनेक वर्षं डलहौसी आणि टाऊन क्लबसाठी क्रिकेट खेळल्यानंतर शमीला बंगालच्या अंडर-22 संघात स्थान मिळालं. \n\nकुटुंबाशी जवळचे संबंध असलेल्या एका व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की त्या संघासाठी खेळल्यानंतर शमी अमरोहाला आला होता. थंडीचे दिवस होते. एका संध्याकाळी चहा घेताना शमी म्हणाला, \"भारतीय सिलेक्टर्सनी मला उद्या किमान नेटवर जरी प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली तर माझं आयुष्य सार्थकी लागेल.\"\n\nखरं म्हणजे मोहम्मद शमीलाही माहिती नव्हतं की त्याचं आयुष्य बदलणार आहे. \n\n2010 साली रणजी खेळल्यानंतर 2013 ला त्याची टीम इंडियात निवड झाली. या विषयी स्वतः शमी म्हणाला होता, \"कोलकातामधल्या ईडन गार्डनमध्ये सौरव गांगुलीसारख्या दिग्गजांना गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि बरंच काही शिकायला मिळालं. तो आयपीएलचा सुरुवातीचा काळ होता आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वेगवान गोलंदाजी करण्याची संधी मिळू लागली होती.\"\n\nयादरम्यान आधी एकदिवसीय आणि नंतर कसोटी संघात येताच त्याने विकेट्स घ्यायला सुरुवात केली. 2015च्या वर्ल्ड कपआधी झालेल्या कसोटी दौऱ्यांमध्ये शमीची कामगिरी सर्वोत्तम होती. \n\nमात्र, वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर त्याने सांगितलं की त्याच्या पायाला थोडी दुखापत झाली होती. टीम इंडिया कव्हर करणाऱ्या पत्रकारांनाही ही बाब लक्षात येऊ लागली होती. \n\nसिडनीमध्ये भारत आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमिफायनलचा सामना रंगणार होता. एक दिवसापूर्वी SCGमध्ये नेट प्रॅक्टिस करताना मोहम्मद शमीने जवळपास एक डझन बॉल टाकले. तेवढ्यात भारतीय संघाचे गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण त्याच्याजवळ गेले. त्यांच्यात जवळपास पाच मिनिटं बातचीत झाली. यानंतर शमीने आपला रनअप कमी केला आणि गोलंदाजी केल्यानंतर फिल्डिंग ड्रिलमध्ये भागही घेतला नाही. \n\n'द वीक' मॅगझीनच्या क्रिकेट प्रतिनिधी नीरू भाटिया वर्ल्ड कप दरम्यान तिथे उपस्थित होत्या. नेट प्रॅक्टिस..."} {"inputs":"...ात कीटकांचा समावेश असण्याविषयी प्राध्यापक एनिओ व्हिएरा यांचा खास अभ्यास आहे. ते आहारशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की असे अनेक कीटक आहेत ज्यांचा वापर आपण खाण्यासाठी करू शकतो. आपण पतंग, कीडे, मुंग्या, फुलपाखरं, रेशीमकीडे आणि विंचू देखील खाऊ शकतो असं त्यांना वाटतं. \n\nप्रयोगशाळेत ही झुरळं वाढवण्यात आली आहेत.\n\n\"कीटक न खाण्यामागे आपले सांस्कृतिक पूर्वग्रह कारणीभूत ठरतात. कधीकधी कीटक आपल्या नकळत पोटात जातात आणि आपल्याला समजत देखील नाही.\" असं व्हिएरा सांगतात. \n\nत्यांचं म्हणणं आहे की जर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात केली. \n\nकाही क्षणातच जमावाला त्यांच्या चुकीची जाणीव झाली आणि ते सर्वच नेहरू यांची माफी मागू लागले.\n\nजामियाच्या प्रांगणात प्रवेश करत नेहरूंनी झाकीर साहेबांना धैर्य दिलं. दरम्यानच्या काळात नवनियुक्त व्हॉईसरॉय माउंटबॅटन यांच्यापर्यंत माहिती पोहोचली होती की नेहरू कुठल्याही सुरक्षेविना एका नाराज जमावाला सामोरे गेले.\n\nत्यांनी तत्काळ काही मशीनगन असलेल्या जीपमध्ये आपले सुरक्षा रक्षक नेहरू यांच्या सुरक्षेसाठी पाठवून दिलं. जेव्हा शस्त्रसज्ज सुरक्षारक्षक तिथं पोहोचले तेव्हा नेहरू यांना जमावानं घेराव घात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीही होतं. त्यात त्यांनी कुटुंबाची नवीन सून त्यांना आवडली, असं लिहिलं होतं.\n\n 4. 'प्रोटोकॉल? कसला प्रोटोकॉल?'\n\nएप्रिल 1949 मध्ये म्यानमारचे पंतप्रधान यू नू अचानक राजधानी दिल्लीत दाखल झाले. तो रविवार होता. त्यावेळी वाय. डी. गुंडेविया परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकारी होते. नंतर ते भारताचे परराष्ट्र सचिव झाले.\n\nम्यानमारचे पंतप्रधान दिल्लीत आले, तेव्हा गुंडेविया सकाळी स्विमिंग कॉस्च्यूममध्येच जलतरण तलावाकडेच निघाले होते. आपल्या गाडीत बसून जात असताना त्यांच्या घरातला फोन वाजला. पलीकडे पंतप्रधान नेहरूंचे स्वीय सहाय्यक बोलत होते.\n\nपंतप्रधानांना तातडीने तुमच्याशी बोलायचं आहे असं ते म्हणाले. आहे त्या अवतारातच गुंडेविया नेहरूंना भेटायला निघाले. \n\nनेहरू एका निवांतक्षणी\n\nहा प्रसंग गुंडेविया यांनी 'आऊटसाईड द आरकाईव्ह्स' मध्ये मांडला आहे - नेहरूंना भेटण्यासाठी त्यांच्या कक्षात प्रवेश केला. नेहरू हसून म्हणाले, \"कुठे निघाला आहात? म्यानमारच्या पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही विमानतळावर का गेला नाहीत?\"\n\nत्यावेळी मी शॉर्ट्स, बुशशर्ट आणि चपलांमध्ये होतो, आणि माझ्या काखेत टॉवेल होता. \"मी पोहण्यासाठी निघालो आहे,\" असं प्रांजळपणे सांगितलं. \n\nआणखी एका तासात त्यांचं विमानतळावर आगमन होईल हे त्यांनी सांगितलं. मी त्यांना सांगितलं की प्रोटोकॉलने माझी आवश्यकता नाही असं सांगण्यात आलं होतं. म्हणून मी तयार झालो नाही. \n\nत्यावर ते ओरडून म्हणाले, \"प्रोटोकॉल, कसला प्रोटोकॉल? म्यानमारच्या पंतप्रधानांना याआधी केवळ तुम्हीच भेटला आहात. माझ्याबरोबर गाडीत बसा आणि विमानतळावर चला.\" \n\nपोहण्याच्या वेशात आणि चपलांमध्ये असल्याने मी नेहरूंना विचारलं \"अशा अवतारात येऊ?\"\n\nते 'हो' म्हणाले.\n\nत्यांनी कक्षाचा दरवाजा उघडला आणि भराभर पायऱ्या उतरून आम्ही गाडीच्या दिशेने निघालो. पोहण्याच्या कपड्यातच मी नेहरूंच्या बरोबर गाडीत बसलो. त्यांच्याबरोबर विमानतळावर पोहोचलो तेव्हा माझा अवतार पाहून तिथे उपस्थित सगळेच आश्चर्यचकित झाले.\n\nम्यानमारचे पंतप्रधान यू नू यांचं आगमन झालं. त्यांची आणि नेहरूंची भेट झाली. औपचारिक शिष्टाचार झाल्यानंतर दुसऱ्या गाडीने मी घरी गेलो.\n\nपण ज्या गाडीत दोन देशांचे पंतप्रधान बसणार होते त्या गाडीत मागच्या सीटवर पोहण्याच्या वेशात मी होतो. बरोबर अंग पुसण्यासाठीचा टॉवेलही होता.\n\nदुसऱ्या दिवशी माझ्या टेबलवर एक पार्सल होतं, ज्यामध्ये पोहण्याचा पोशाख आणि..."} {"inputs":"...ात केलीय. चुरगळलेल्या या कागदांमध्ये प्रेम, हुरहूर आणि काळजी असते.\n\nहीना रुखसारचा केंद्रसरकारवर का आहे राग?\n\n\"सगळं बंद झाल्याने आम्हाला फोनवर बोलता येत नाही, भेटता येत नाही. म्हणून आम्ही पत्रं लिहायला सुरुवात केली,\" ऑफिस रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणारे अहमद सांगतात.\n\n\"आम्ही एकमेकांची आठवण येत असल्याचं सांगतो, हे सगळं किती क्रूर आहे त्याबद्दल बोलतो. मग मी उत्तर लिहिलतो. कागद चुरगळतो आणि तिच्या बेडरूममध्ये फेकतो. आम्ही असं बरेचदा करतो.\"\n\nलोकांनी लँडलाईनचा वापर करणं खरंतर सोडू दिलं होतं, पण आता या प... उर्वरित लेख लिहा:","targets":"गस्टच्या मध्यात त्यांनी शूरपणे त्यांचं ऑफिस उघडलं आणि तिथल्या एकमेव लँडलाईनवरून लोकांना त्या मोफत कॉल करू देतात. \n\nफोन करायला येणाऱ्यांसाठी त्यांच्या ऑफिसच्या भिंतींवर सूचना आहेत \"फोनवरचं संभाषण थोडक्यात आणि कामापुरतं ठेवा. आम्हाला या कॉलचे पैसे पडतात.\" \n\nबघता बघता ही बातमी लोकांपर्यंत पोहोचली आणि त्यांच्या ऑफिसमध्ये लोकांची गर्दी झाली. 500 पेक्षा जास्त लोक फोन करायला आले आणि त्यानंतर जवळपास रोज 1000 मोफत कॉल्स करण्यात येत आहेत. \n\nयामध्ये काही कॅन्सर पेशंट्स होते ज्यांना डॉक्टरशी किंवा इतर शहरांतल्या दुकानांशी प्रिस्क्रिप्शन आणि औषधांबद्दल बोलायचं होतं. \n\nएक दिवस काळजीत पडलेली 8 वर्षांची एक मुलगी तिच्या आजीसोबत आली. मुंबईमधल्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरचे उपचार घेणाऱ्या तिच्या आईशी तिला बोलायचं होतं. 20 दिवस त्यांचा संपर्क झाला नव्हता. \"तू बरी हो आणि लवकर परत ये,\" तिने आईला पुन्हापुन्हा सांगितलं. \n\n\"खोलीतले सगळेच भावुक झाले होते. सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी होतं,\" यास्मिन मसरत सांगतात. \n\nएकदा एका माणसाने येऊन त्याच्या मुलाला आजीचं काही दिवसांपूर्वी निधन झाल्याची बातमी दिली. \n\nआणि जर लँडलाईनमार्फतही निरोप पोहोचवता येत नसेल तेव्हा भारतात इतरत्र राहणारे काश्मिरी किंवा परदेशस्थ काश्मिरी स्थानिक न्यूज नेटवर्क्सच्या माध्यमातून कुटुंबापर्यंत निरोप पोहचवत आहेत. \n\nदिल्लीस्थित सॅटेलाईट आणि केबल न्यूज नेटवर्क असणाऱ्या गुलिस्तान न्यूजकडे असे अनेक संदेश आणि व्हीडिओ आले आहेत. बातम्यांमध्ये आणि बातम्यांदरम्यान हे संदेश पुन्हापुन्हा दाखवण्यात येतात. यामध्ये स्थानिक काश्मिरींनी पाठवलेले संदेशही असतात. \n\nकाश्मीरमधला हा खरंतर लग्नसराईचा मोसम. पण आतापर्यंत लग्न रद्द झाल्याचे शेकडो संदेश आपण दाखवल्याचं या नेटवर्कचं म्हणणं आहे. इंग्रजी आणि उर्दू बातम्यांमध्ये स्क्रोलद्वारे किंवा व्हीडिओ मेसेजद्वारे हे निरोप जाहीर करण्यात आले. \n\nगेल्या आठवड्यातल्या एका सकाळी 26 वर्षांचा शोएब मीर या नेटवर्कच्या श्रीनगरच्या कार्यालयात एक वेगळीच मागणी करण्यासाठी आला होता. बेपत्ता वडिलांना शोधण्यासाठी त्याला नेटवर्कची मदत हवी होती. \n\nश्रीनगरपासून 12 किलोमीटरवर असणाऱ्या बेमिनामधील हे 75 वर्षांचे गृहस्थ सकाळी फेरी मारायला बाहेर पडले ते परतलेच नाहीत. त्यांचा दूरवर शोध घेतल्यानंतर आपण पोलिसांत तक्रार दाखल केल्याचं मीर यांनी सांगितलं.\n\n\"रस्त्यांवर लोकं नाहीत...."} {"inputs":"...ात चिखल कोंबला.\" \n\n\"आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही निर्दोष आहोत. आम्ही विचारलं की तुम्ही हे का करताय? पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. आम्ही त्यांना म्हटलो की मला मारू नका. पण त्यांनी आमचं ऐकलं नाही. आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला मारहाण करण्याऐवजी थेट गोळ्या घाला. मी देवाला याचना करत होतो की मला घेऊन जा कारण तो छळ असह्य होता.\" \n\nआणखी एक तरूण गावकरी सांगत होता की सुरक्षा दलं त्याला वारंवार विचारत होती की दगडफेक करणाऱ्यांची नावं सांग. काश्मीर खोऱ्यात तरुण आणि कुमारवयीन मुलांकडून गेल्या दशकापासून होणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला आणि त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले होते. \n\nतसंच याच भागात विशेष लोकप्रिय असलेला काश्मिरी कट्टरतावादी बुऱ्हाण वाणी 2016 मध्ये मारला गेला होता. त्यानंतर अनेक तरुण आणि संतप्त काश्मिरी भारतविरोधी बंडखोरीकडे वळाले. \n\nया भागात लष्कराचा एक तळ असून जवान नियमितपणे कट्टरतावाद्यांना आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना पकडण्यासाठी हा भाग पिंजून काढतात. पण गावकऱ्यांचं म्हणणं आहे की यात मधल्यामध्ये आम्ही भरडले जातो. \n\nएका गावात मी एका विशीतल्या तरुणाला भेटलो. तो सांगत होता की लष्करानं त्याला धमकी दिली आहे की जर तो त्यांच्यासाठी खबरी नाही बनला तर त्याला अडकवू. त्यानं जेव्हा नकार दिला, तेव्हा त्याला इतक्या वाईट रितीने मारले की त्यानंतर तो दोन आठवडे पाठीवर झोपू शकला नाही. असा त्याचा आरोप आहे. \n\n\"हे असंच सुरू राहिलं तर मला घर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही. ते आम्हाला जनावरासारखं मारतात. ते आम्हाला माणूस समजतंच नाहीत.\" \n\nदुसरा एक व्यक्ती ज्यानं मला त्याच्या जखमा दाखवल्या, तो सांगत होता की त्याला जमिनीवर पाडण्यात आलं आणि \"15 ते 16 जवानांनी\" त्याला \"केबल, बंदूक, काठी आणि लोखंडी रॉड\" यांनी अमानुष मारहाण केली. \"मी अर्धवट बेशुद्ध झालो होतो. त्यांनी इतक्या जोरात माझी दाढी ओढली की मला वाटलं माझे दात उपटून बाहेर येतील.\"\n\nत्याला नंतर एका मुलाने सांगितलं की एका जवानानं तुझी दाढी जाळायचाही प्रयत्न केला, पण त्याला दुसऱ्या एका जवानाने रोखलं. \n\nदुसऱ्या एका गावात मला एक तरूण भेटला. तो सांगत होता की त्याचा भाऊ दोन वर्षांपूर्वी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेत सामील झाला. \n\nतो सांगतो की त्याला काही दिवसांपूर्वी लष्करी तळावर चौकशीसाठी बोलावलं गेलं. तिथं छळामुळे डावा पाय फ्रॅक्चर झाला असा या तरुणाचा दावा आहे.\n\n\"त्यांनी माझे हात आणि पाय बांधून मला उलटं लटकवलं. दोन तास ते मला अमानुषपणे मारत होते,\" असं तो सांगतो. \n\nलष्करानं आरोप फेटाळले\n\nपण लष्करानं कोणतंही चुकीचं कृत्य केल्याचा दावा फेटाळून लावला आहे.\n\nबीबीसीला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटलंय की, आम्ही \"एक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन आहोत जी मानवी हक्कांना समजते आणि त्यांचा आदरही करते.\" तसंच सर्व आरोपांची \"तातडीने चौकशी केली जात आहे.\" \n\nश्रीनगरच्या सफाकदल भागात झालेल्या हिंसाचारात अश्रूधूरामुळे अयुब यांचा गुदमरून मृत्यू\n\nत्यांनी पुढं म्हटलंय की, राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं गेल्या..."} {"inputs":"...ात जास्त पृथ्वीच्या आकाराचे गृह ही पहिलीच घटना आहे (प्रतिकात्मक चित्र)\n\nयावर्षी, खगोलशास्त्रज्ञांना नव्या ग्रहमालेचा शोध लागला. त्यामध्ये पृथ्वीच्या आकाराचे 7 ग्रह आहेत. त्यापैकी तीन ग्रह अधिवासाच्या पट्ट्यात येतात त्या ग्रहांच्या पृष्ठभागावर द्रव स्वरुपात पाणी असू शकतं. \n\nआणि ज्याठिकाणी पाणी असतं त्याठिकाणी जीवसृष्टी निर्माण व्हायला वाव असतो. \n\n5) आपल्या पूर्वजांचे अवशेष\n\nउत्तर आफ्रिकेत संशोधकांना पाच आदिमानवांचे अवशेष सापडले. 'होमो सेपियन' मानवी प्रजाती कमीत कमी 100,000 वर्षांपूर्वीच्या आहेत.... उर्वरित लेख लिहा:","targets":"8) महाकाय हिमनग अखेर तुटला\n\nअंटार्क्टिकामधील 'लार्सन' या ठिकाणच्या C आकाराच्या महाकाय हिमनगाचे तुकडे झाले. पण शास्त्रज्ञ या हिमनगाला गेलेल्या तड्यांचा अभ्यास आधीपासून करत होते. त्याचा आकार 6,000 चौ. किमी असल्याचं सांगण्यात आलं.\n\nयुरोपच्या सेंटिनेल - 1 सॅटेलाईट-रडार सिस्टिमने हिमनग तुटल्याची पुष्टी केली\n\nहिमनगाचे तुकडे पडणे ही नैसर्गिक आहे. पण, संशोधकांच्या मते लार्सन C हा 11,700 वर्षां पूर्वीच्या हिमयुगातील एक छोटासा तुकडा होता. \n\nतापमानवाढीचा यावर काय परिणाम होत आहे, यासाठी संशोधकांना अजून अभ्यास करण्याची गरज आहे, असं त्याचं म्हणण आहे.\n\nआणखी वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात ठेवून काम करत आहे. इथल्या आरोग्य व्यवस्थेची खासियत म्हणजे लोकांचा सजग सहभाग. ज्यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोहचवायची आहे, ते केवळ इथे लाभार्थीच्या भूमिकेत दिसत नाहीत. \n\nबळजबरी नाही तर सजग लोकसहभाग!\n\nकोव्हिड नियंत्रणात ठेवण्यामागे सरकारच्या पारदर्शक संवादाने महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. केरळच्या आरोग्यमंत्री के.के. शैलजा रोज संध्याकाळी पत्रकार परिषद घेतात. कोव्हिडचे अपडेट्स, कसं नियंत्रण ठेवलं जातंय आणि पुढची रणनिती काय असेल याविषयी त्या सांगतात. प्रश्नांना उत्तरं देण्यासोबतच लोकांचं वर्तन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यंत्रणा त्यांच्या सतत संपर्कात राहात आहेत. इतकंच नाही तर त्यांना ताणतणावाला सामोरं जायला नको म्हणून काउन्सिलिंगसोबतच त्यांना आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठाही केला जातोय. एकटेपणावर मात करण्यासाठी फोन रिजार्च पॅकही पुरवण्याची व्यवस्था सरकारने केलीये. \n\nअचानक उद्भवणारे साथीचे आजार नेहमीच अनिश्चितता आणि भय घेऊन येतात. अशावेळी जनतेचा विश्वास कमावण्यासाठी गरजेनुसार अशा तात्काळ उपाययोजनांची आवश्यकता असते. \n\nसाथीच्या आजाराचं आव्हान पेलण्यासाठी नफा कमावणाऱ्या खासगी व्यवस्थेत कुवत नसते तर तिथे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचीच गरज असते. पण ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अचानक एका दिवसात वा आपणहून उभी राहात नाही. तर त्यासाठी एक प्रकारची राजकीय संस्कृती जोपासावी लागते. \n\nलोकांच्या हितासाठी तसंच आरोग्यासाठी- पैसा, साधनसामग्री, मनुष्यबळ यांचा योग्य विनियोग करणं हे सरकार, आरोग्य यंत्रणा आणि लोक यांच्यातील परस्पर व्यवहारांमुळेच शक्य होतं. अशा प्रकारच्या राजकीय संस्कृतीमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था साथीच्या आजारात सक्षमपणे काम करू शकते. \n\nआरोग्यावर दीर्घकालीन गुंतवणूक \n\nकेरळ राज्य सरकारने आरोग्यासाठी सातत्याने भरभक्कम आर्थिक गुंतवणूक केल्याचं दिसतं. केरळचा आरोग्यावरील खर्च (2013-14) हा राज्याच्या एकूण खर्चाच्या 5.5 टक्के इतका आहे. भारतातील इतर राज्यांच्या आरोग्यावरील सरासरी खर्चाच्या टक्केवारीच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे.\n\nकेरळमध्ये लोकांची चाचणी घेण्यासाठी असे बुथ उभारण्यात आले आहेत.\n\nकेरळनं आपल्या जीडीपीपैकी 1.2 टक्के खर्च आरोग्यावर करण्यात आल्याचं स्टेट हेल्थ अकाऊंट्स (2013-14) च्या अहवालातून समोर येतं. भारतातील इतर राज्यांमध्ये हा आकडा सरासरी 0.84 इतका आहे. \n\nआणखी एक गोष्ट इथे वेगळी घडतेय. केरळच्या आरोग्यावरील बजेटपैकी 60 टक्के रक्कमेची तरतूद ही आरोग्य यंत्रणा ज्यांच्या जीवावर उभी आहे त्या कर्मचाऱ्यांसाठी तसंच उत्तम दर्जाच्या सुविधांसाठी करण्यात आली आहे. \n\nराज्यातील 10 हजार लोकसंख्येच्या मागे नर्सेस आणि दाईंचं प्रमाण 18.5 इतकं आहे. हेच प्रमाण भारतात सरासरी 3.2 आहे. नीती आयोग आणि वर्ल्ड बँकेच्या नॅशनल हेल्थ इंडेक्स रिपोर्ट 2019 नुसार, केरळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टरांच्या केवळ 3.2 टक्के जागा, तर जिल्हा सरकारी रुग्णालयांमध्येही तज्ज्ञ डॉक्टरांच्या केवळ 13 टक्के जागा रिक्त होत्या. \n\nकोव्हिडच्या संकटाचा सामना..."} {"inputs":"...ात त्यांच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून काम करतात.\n\n4. गुंतागुंत कमी करा\n\nकोणतेही काम जितकं शक्य तितक्या सोप्या पद्धतीनं करा.\n\nतुम्ही कधी 'चॉईस आर्किटेक्चर'बद्दल ऐकलंय का? म्हणजे तुमच्या समोर असणारे पर्याय तुम्हाला फायदेशीर ठरतील असेलच ठेवायचे. उदाहरणार्थ, म्हणजे जर तुम्ही कॅन्टिनमध्ये चॉकलेट्सऐवजी फळं ठेवलीत, तर ग्राहक आपोआप आरोग्याला हितकारक असणाऱ्या फळांची निवड करतील. \n\nआपण हेच आपल्यासाठीही करू शकतो : तुम्हाला सकाळी धावण्यासाठी जायचं असेल, तर तुम्ही तसे कपडे घालून तयार राहा किंवा दुसऱ्या दिवशी प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुम्ही ऑफिसमध्ये असता त्यावेळेस अर्ध्याहून अधिक काळ तुम्ही ऑनलाईन असाल, तर तुमच्या कामाप्रती असलेली तुमची निष्ठा ही शंभर टक्के नसते, असं समोर आलंय.\n\nहातातल्या कामाबद्दल नकारत्मक भावना असेल, तर ती उत्तरोत्तर वाढत जाते. \n\nएकाच परीक्षेला एखादा विद्यार्थी अनेकवेळा सामोरं जात असेल, तर त्यानं त्या परीक्षेच्या तयारीदरम्यान अनेकदा चालढकल केलेली असते असं दिसून येतं. \n\nसिरोईस यांच्या मते, इतरांकडून आपण जेवढ्या प्रामाणिकतेची अपेक्षा करतो, तितकं स्वत:ही राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\n\nपरीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांचं निरीक्षण केलं असता एक गोष्ट आढळली की, चालढकल केल्याबद्दल ज्यांनी स्वत:ला माफ केलंय ते लोक पुन्हा परिक्षेला बसण्याची शक्यता जास्त असते. \n\nसिरसोई यांच्या मतानुसार, आपण मित्रांपेक्षा स्वतःच्या बाबतीत जास्त कठोर वागतो. आपण स्वत:बाबतही तितकीच सहानुभूती दाखवली पाहिजे. \n\n8. स्वत:विषयी चांगलं बोला\n\nआपण बोलतना जी भाषा वापरतो त्या भाषेसारख्या छोट्या-छोट्या गोष्टींनी सुद्धा खूप फरक पडतो.\n\n2008 सालच्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या आधी कॅलिफोर्नियात एक संशोधन करण्यात आलं होतं. एक सर्वेक्षण घेण्यात आलं होतं, त्यात विचारण्यात आलं होतं की, मतदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं? किंवा मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? \n\nभाषेतला हा फरक अत्यंत छोटा असेल, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी ज्यांना 'मतदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं' असा प्रश्न विचारला होता त्यात ग्रुपमधले 82 टक्के लोकांनी मत दिलं तर ज्यांना 'तुम्हाला मतदार म्हणून काय वाटतं' असा प्रश्न विचारला होता त्यातल्या 95 टक्के लोकांनी मत दिलं होतं. \n\nत्यामुळे स्वतःविषयी बोलताना असं म्हणू नका की मी पळायला जातोय, तर असं म्हणा की मी एक रनर आहे. असं केलंत तर तुमची पळायला जायची शक्यता जास्त आहे. कारण अशावेळेस तुम्ही कसे वागता हे सांगत नसता, तर तुम्ही कसे जगता हे सांगत असता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात त्रिशूलही दिसले, असंही छानवाल यांनी सांगितलं.\n\nदुपारी 12.30 - शिवसैनिक परतण्याच्या तयारीत\n\nउद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानिमित्त अयोध्येत आलेले शिवसैनिक महाराष्ट्राकडे रवाना होत आहेत. नाशिकसाठी एक रेल्वे काल रात्री 10 वाजता निघाली असून ठाण्यासाठी आज 4 वाजता एक रेल्वे निघेल, अशी माहिती शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.\n\nसकाळी 11.45 वाजता - बाबरीचे पक्षकार काय म्हणतात?\n\nकोर्टात चालू असलेल्या या प्रकरणाच्या खटल्याचे एक पक्षकार असलेले मो. इकबाल अंसारी यांना अयोध्येच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्र राज्यमंत्री V. K. सिंह यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. \"कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. भाजपचं सरकार हे इतर पक्षांच्या सरकारप्रमाणे नाही. मला खात्री आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होणार नाही,\" असं V. K. सिंह यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले. \n\nसकाळी 10 वाजता - नागपुरातही विहिंपची हुंकार रॅली\n\nविश्व हिंदू परिषदेची नागपूर येथील हुंकार रॅली\n\nराम मंदिराच्या मुद्द्यावर विश्व हिंदू परिषदेने अयोध्येसह नागपूर आणि बंगळुरूमध्ये तीन धर्मसभांचं आयोजन केलं आहे. राम जन्मभूमी आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्या साध्वी ऋतुंभरा देवी या मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती नागपूरहून पत्रकार सुरभी शिरपूरकर यांनी दिली. \n\nया कार्यक्रमासाठी विहिंपने कुठल्याही राजकीय पक्षाला निमंत्रित केलेलं नाही. \"पण ज्या भाजप आमदारांना असं वाटतं की राम मंदिर व्हावं ते नेते या कार्यक्रमात येऊ शकतात,\" असं विहिंपनं जाहीर केलं आहे.\n\nसकाळी 9.30 वाजता - हनुमान गढीच्या प्रवेशद्वारावर गर्दी\n\nसकाळी 7 वाजता - लोकांची गर्दी करण्यास सुरुवात\n\nलोकांनी पहाटेपासूनच अयोध्येत येण्यास सुरुवात केली होती, अशी माहिती बीबीसी मराठीचे प्रतिनिधी निरंजन छानवाल यांनी अयोध्येहून दिली.\n\nसुरक्षा बंदोबस्त\n\nया 'धर्मसभे'साठी हजारो लोक येणार असल्याचा दावा विहिंपने केला आहे.\n\nशहरात कडक बंदोबस्त असून अतिरिक्त महासंचालक स्तराचे एक अधिकारी, एक पोलीस महानिरीक्षक, तीन वरिष्ठ पोलीस अधीक्षक, 10 अतिरिक्त पोलीस अधीक्षक, 21 क्षेत्र अधिकारी, 160 पोलीस निरीक्षक, 700 काँन्स्टेबल, पीएसीच्या 42 तसंच आरएएफच्या पाच कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त एटीएसचे कमांडो आणि आकाशातून नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेरे लावण्यात आले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात दोन प्रकारच्या छाटण्या होतात. एक ऑक्टोबर छाटणी आणि एक एप्रिल छाटणी. एप्रिल छाटणीला खरड छाटणी असंही म्हणतात. तयार द्राक्ष काढल्यानंतर पुढच्या मोसमासाठी बाग तयार केली जाते, त्याला खरड छाटणी म्हटलं जातं. काड्या (नव्या वेली) तयार करणं, झाडाच्या बुंध्यांना योग्य ती खतं देणं, युरिया देणं असं सगळं केलं जातं. याचा खर्च लाखात असतो.\n\nहा खर्च परवडणारा नव्हता म्हणून पूर्ण बाग काढून टाकायचं आम्ही ठरवलं, नारायण जाधव सांगतात.\n\n\"आधीच्या बागेची खरड छाटणी झाली आहे, या बागेसाठी तो खर्च करणं शक्य नव्हतं. दोन कुट... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोरोना व्हायरसच्या आपत्तीमुळे त्यांना उठाव नाहीये. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी फुड प्रोसेसिंग इंडस्ट्रीला राज्यातील माल विकण्याच्या पर्यायाबद्दल आम्ही विचार करतो आहोत. तसंच राज्याबाहेरच्या कोल्डस्टोरेजमध्ये त्यांची साठवणूक करता येईल का याचाही आढावा घेत आहोत.\"\n\nलॉकडाऊन झाल्यानंतर प्रारंभी गैरसोय झाल्याचं मान्य करत जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूकीला तातडीने परवाने मिळावे यासाठी ऑनलाईन व्यवस्था सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं.\n\nया उपाययोजना पुरेशा आहेत की नाही हे येणारा काळच सांगेल. नारायण जाधवांची सकाळी हिरवीगार असणारी संध्याकाळी सुकायला लागली होती. सुकलेली पानं कराकरा वाजत होती. लांबवर मुंबई आग्रा हायवे, ज्यावरून हीच द्राक्ष वाहून नेली गेली असती, अंधुक प्रकाशात रिकामा आणि भकास दिसत होता.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग हा केवळ पैशाचा चुराडा आहे, असा आरोप प्रा. किरणकुमार जोहरे यांनी केला. \n\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगात वापरले जाणारे फवारणी उपकरण\n\nयाबाबत दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आयआयटीएमच्या शास्त्रज्ञ आणि कायपिक्सच्या प्रकल्प संचालिका तारा प्रभाकरन यांच्याशी बीबीसी न्यूज मराठीने संपर्क साधला. पण त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला. तसंच जनसंपर्क अधिकाऱ्यांची परवानगी असल्याशिवाय काहीच बोलू शकत नसल्याचं त्यांनी सांगितलं. आयआयआयटीएमच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर्याय भविष्यकालीन आहे. संकट आज आलं आहे. त्यामुळे आजच्या संकटावर उपाय शोधणं आवश्यक आहे, असं सदाभाऊ खोत यांनी सांगितलं.\n\nकसा पाडतात कृत्रिम पाऊस ?\n\nकृत्रिम पाऊस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ज्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा आहे, तिथल्या आकाशात बाष्पयुक्त ढग असणे आवश्यक आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून पावसासाठी अनुकूल असणाऱ्या ढगांचा शोध घेण्यात येतो. \n\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी आलेले विमान\n\nकृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परिसरात आर्द्रता 70 टक्के असणे आवश्यक आहे. योग्य त्या ढगांची निवड करून त्यात ठराविक प्रकारच्या कणांचं बीजरोपण करण्यात येतं. हा कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जाते. याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. उष्ण तसंच शीत ढगांसाठी कृत्रिम पावसाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. \n\nउष्ण ढगात 14 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे थेंब नसतात, अशावेळी ढगामध्ये सोडिअम क्लोराईड किंवा मिठाच्या 4 ते 11 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे पावडर फवारले जाते. मिठाला पाण्याचे आकर्षण असल्यामुळे हे कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषल्यानंतर थेंबाचा आकार 14 मायक्रॉनपेक्षा वाढून पाऊस पडायला सुरूवात होते. \n\nतर शीत ढगांमध्ये हिमकण तयार होण्यासाठी लागणाऱ्या केंद्रबिंदूंचा अभाव असतो, अशावेळी ढगांवर सिल्व्हर आयोडाईड फवारले जाते. त्यावर हिमकण वेगाने तयार होऊन त्यांचा आकार वाढल्यानंतर ते खाली पडू लागतात. अशा पद्धतीने पाऊस पाडण्यास असमर्थ असलेल्या ढगातून पाऊस पाडता येऊ शकतो, असे प्रा. जोहरे सांगतात. \n\nविमानाने फवारणी करणे, रॉकेटने ढगात रसायन सोडणे आणि जमिनीवर रसायनाचे ज्वलन करणे अशा तीन पद्धती वापरून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो. मात्र या प्रयोगाद्वारे पाऊस पडेलच याची शाश्वती नसते, असं प्रा. जोहरे व माधवराव चितळे या तज्ज्ञांचं मत आहे.\n\nकृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे दुष्परिणाम आहेत का?\n\nया प्रश्नावर उत्तर देताना प्रा. जोहरे सांगतात, \"पाऊस ही पूर्णतः नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास त्याचा नैसर्गिक चक्रावर थोडाफार परिणाम होऊ शकतो,\"\n\nप्रातिनिधिक चित्र\n\n\"ढगामध्ये फवारणी करण्यात येणारे रसायन ढगाच्या प्रकारानुसार त्या प्रमाणात फवारले गेले पाहिजेत. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले गेले तर असलेले ढगदेखील विरून जाऊन नष्ट होतात...."} {"inputs":"...ात नाही. चकमकीनंतर सैनिकाच्या कुटुंबीयांना सरकारी प्रमाणपत्र देण्यात येते. \n\nचकमकीत जीव गमावलेल्या CRPFच्या सैनिकांना दलाच्या महासंचालकांची स्वाक्षरी असलेलं कर्तव्यावर असताना 'आकस्मिक निधन', असं प्रमाणपत्र देण्यात येतं. भारतीय लष्करातील सैनिकांना 'युद्ध हताहत' प्रमाणपत्र देण्यात येतं. \n\nदहशतवादाचा मुकाबला करताना जीव गमावलेल्या सैनिकांना सरकार श्रेणीबद्ध करत नाही. समाज त्यांना भावनिकदृष्ट्या 'शहीद' मानतो. \n\n2017 मध्ये मोदी सरकारने केंद्रीय माहिती आयोगाला असं सांगितलं होतं की लष्कर आणि पोलीस दलात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी सरकारशी लढत आहेत. मात्र त्यांना अजून यश मिळालेलं नाही.\n\nV.P.S. पवार यांच्या मते \"अर्धसैनिक दलांचा दर्जा मिळाला तर सुविधा वाढतील आणि थोडे पैसेही मिळू शकतील. शहीदाचा दर्जा प्राप्त झाला तर कुटुंबीयांना समाजात अधिक सन्मान मिळतो, म्हणून ते हा दर्जा मिळवण्याची मागणी करत आहेत. \n\nऑल इंडिया सेंट्रल पॅरामिलिट्री फोर्स एक्स सर्व्हिसमॅन वेल्फेअर असोसिएशनचे महासचिव नायर यांना असं वाटतं की त्यांच्या बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या मागण्या योग्य आहेत, कारण अर्धसैनिक दलांची रचना लष्करासारखी आहे. \"आम्हाला प्रशिक्षण एकसारखं मिळतं. शारीरिक शक्ती आणि लढाईच्या क्षमतेत जास्त फरक नाही,\" असं ते म्हणतात. \n\n37 वर्षांपर्यंत CRPF मध्ये सेवा दिलेले V.P.S पवार यांचं मत आहे की त्यांना पोलिसांचा दर्जा देऊ शकत नाही कारण ते पोलीस स्टेशन चालवत नाही. \"जर आम्ही पोलीस असू तर आम्ही केंद्र सरकारच्या हाताखाली काम का करतो? पोलीस राज्यसुचीचा विषय आहे आणि आम्ही केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आधीन आहोत. त्याला काहीही अर्थ नाही.\"\n\nआपल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी ते केंद्रीय पोलीस दलातील माजी अधिकारी कलम 246चा हवाला देतात. ते भारतीय नौदल, लष्कर आणि वायूदलासाठी अन्य सशस्त्र दल, असा उल्लेख करतात. त्यांच्या मते घटनेत उल्लेख असलेले अन्य दल म्हणजे अर्धसैनिक दल आहेत. \n\nनायर यांच्या मते, जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सरकार सत्तेत होतं, तेव्हा राहुल गांधी यांच्याशी भेट झाली होती. 2010 मध्ये सरकारने त्यांना अर्धसैनिकांचा दर्जा देण्याचा आग्रह केला. पण त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही.\n\nपवार या मुद्द्यावर खूप ठाम भूमिका घेत नाहीत. ते मानतात की लष्कर देशातील सर्वोच्च दल आहे. मात्र त्याच वेळी अर्धसैनिक दलांच्या मागण्यांवर विचार व्हायला हवा. \"आमची त्यांच्याशी स्पर्धा नाही. त्यांच्याकडे उत्तम गुणवत्ता आणि प्रशिक्षण आहे. ते आमच्यापेक्षा चांगले असले तरी आम्हाला आमचा अधिकार हवा आहे.\"\n\nसामान्यत: केंद्रीय पोलीस दलांचे अधिकारी पेन्शन, पदोन्नती आणि सेवा नियमांमध्ये समानतेची मागणी करतात. \n\nCRPF आणि BSFच्या आजी-माजी अधिकाऱ्यांचं असं मत आहे की भारतीय पोलीस सेवेचे (IPS) अधिकारी, जे आपल्या करिअरच्या अंतिम टप्प्यात CRPFच्या एखाद्या सर्वोच्च पदी रुजू होतात, तेसुद्धा या CRPF जवानांच्या हिताचं काम करण्यात रस दाखवत नाहीत. \n\nनायर सांगतात, \"ते कारकिर्दीच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये..."} {"inputs":"...ात पेट्रोल टाकून तरुणीला जाळल्याची घटना 3 फेब्रुवारीला घडली. या घटनेतील पीडिता 40 टक्के भाजली होती, त्यानंतर तिच्यावर नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. \n\n या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. या घटनेविरोधात अनेक मोर्चे निघाले. राजकीय नेत्यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हिंगणघाट तसेच वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूरमध्येही नागरिकांनी बंद पुकारत या घटनेचा निषेध करण्यात आला होता. \n\nप्रकरण काय?\n\n3 फेब्रुवारीला सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी एका महिलेचा 'वाचवा… वाचव... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाणी टाकून पीडितेला वाचविण्याचा प्रयत्न करत असतांना या मुलीने आपले स्वेटर काढून पिडितेच्या अंगावर टाकले आणि आग विझली. \n\nपरिसरातील युवक सुशील घोडे यानेही धावून मदत केली. विजय कुकडे यांनी पीडितेला एका कारने हॉस्पिटल मध्ये दाखल केले. \n\nघटनाक्रम\n\nगृहमंत्र्यांनी घेतली होती पीडितेची भेट\n\nराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मागच्या मंगळवारी रात्री रुग्णालयात जाऊन पीडितेची भेट घेतली होती. त्यांनी डॉक्टरांशी चर्चा करून पीडितेच्या तब्येतीची विचारपूस केली होती. \n\n\"महिलांविरोधात हिंसक कृत्य करणा-या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर लवकरात लवकर कायदा करणार आहोत,\" असं आश्वासन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं होतं. \n\nसैतानालाही लाजवेल असा हल्ला - डॉक्टर \n\n\"गेली 35 वर्षं मी आकस्मिक अपघात विभागात डॉक्टर म्हणून काम करतोय. पण हैवानालाही लाजवेल अशा पद्धतीनं एका प्राध्यापक महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याच्या घटनेमुळे मी व्यथित झालोय. पीडितेच्या शरीरावर थेट पेट्रोल टाकून जाळल्यामुळे तिचा चेहरा, गळा, घसा, कानं, केस तसेच दातही जळून गेलेत. पीडितेची दृष्टी वाचली की नाही हे शु्द्धीवर आल्यावरच कळू शकेल. 35 वर्षांच्या मेडिकल करिअरमध्ये, एक डॉक्टर म्हणूनच नाही तर एक माणूस म्हणूनही माझ्या उभ्या आयुष्यात असा हल्ला मी पाहिला नव्हता. हा हल्ला सैतानालाही लाजवणारा होता,\" अशी प्रतिक्रिया हिंगणघाट मधील पीडितेवर उपचार करणाऱ्या नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे डॉक्टर अनुप मरार यांनी दिली होती. \n\nते पुढे म्हणाले, \"पीडितेला वेळीच आमच्या हॉस्पिटलमध्ये आणलं गेलं, तेव्हा आम्ही तिला कृत्रिम श्वासोच्छवासावर ठेवलं, उपचार सुरू केले.\"\n\nआज सकाळी या पीडितेने शेवटचा श्वास घेतला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात मच्छिमारांना धोका पत्करून समुद्रात जावंच लागतं.\n\n\"हे मच्छिमार छोट्या खाड्यांमधून बोटी नेतात आणि नंतर समुद्रात भरकटून हद्द ओलांडतात. अशा मच्छिमारांची थेट तुरुंगात रवानगी होते.\n\n \"काही वेळा तर त्यांना जन्मभर तुरुंगातच राहावं लागतं\", गुलाब शाह सांगतात. \n\n\"जर हद्द ओलांडणं हे बेकायदेशीर आहे तर त्यांना कायद्यानुसार फक्त तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.\"\n\nभारतातल्या मच्छिमारांच्या प्रतिनिधींचंही हेच म्हणणं आहे. \n\nगुजरातमधल्या पोरबंदर फिशिंग बोट असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनीष लोधरी सांगतात, \"पा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंपणारी व्यथा\n\nपाकिस्तानमध्ये सिंध प्रांतातल्या झांगिसारमधल्या सलमाचं दु:ख तर आणखी मोठं आहे. तिच्या मुलाच्या अटकेबद्दल तिला प्रसारमाध्यमांतून कळलं.\n\n\"मी इंटरनेटवर माझ्या मुलाचा फोटो पाहिला तेव्हा मला त्याच्या अटकेबद्दल कळलं. पाकिस्तानने भारतीय मच्छिमारांना अटक केली होती आणि माझ्या मुलाला त्यांनी तुरुंगात टाकलं.\" ती सांगते.\n\n या धक्क्यामुळे तिच्या पतीचा मृत्यू ओढवला. \n\nसलमा म्हणते, ती भारतातल्या तुरुंगात असलेल्या तिच्या मुलाशी अनेक वर्षँ बोलू शकलेली नाही.\n\n\" पाकिस्तान सरकारने आमच्यावर दया करावी आणि त्यांच्या मच्छिमारांची सुटका करावी. तरच आमच्या गरीब मुलांना ते सोडून देतील,\" सलमा म्हणते.\n\n भारतातल्या दीवमध्ये शांता कोलीपटेल यांचंही तेच म्हणणं आहे.\n\n \" पाकिस्तानी महिला आमच्यासारख्याच अडचणींना सामोऱ्या जातात. मच्छिमारांचं आयुष्य सगळीकडे सारखंच आहे.\" \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात वर्गीकरण करण्यात आलंय.\n\nदुसरा गट : फ्रंटलाईन वर्कर्स. यात राज्य आणि केंद्रीय पोलीस, सशस्त्र कृती दल, गृहरक्षक दल, नागरी सुरक्षा संस्थांमधले कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन स्वयंसेवक आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आलाय.\n\nतिसरा गट : 50 वर्षावरचे लोक आणि ज्यांना इतर व्याधी म्हणजे को-मॉर्बिडिटी आहेत अशा 50 वर्षाखालच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आलाय.\n\nलशीसाठी कुठे नोंदणी करायची?\n\nदेशभरात लसीकरणासाठीची नोंदणी मतदार याद्यांच्या धरतीवर केली जाईल. त्यांचा वापर करून विविध वयोगटातली लोकं शो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी परवानगी असेल.\n\nराज्यांना दिलेल्या या सूचनांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याबाबत सांगण्यात आलंय.\n\nलस घेणाऱ्या लोकांना तसंच कोरोना व्हायरस लसीला ट्रॅक करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येईल. कोव्हिड व्हॅक्सीन इंटेलिजन्स नेटवर्क सिस्टीम (को-विन) असं या प्रणालीचं नाव आहे.\n\nलसीकरण केंद्रांमध्ये फक्त नोंदणीकृत लोकांनाच लस दिली जाईल. त्यासाठीची प्राथमिकता ठरवण्यात येईल.\n\nकोणत्या राज्यात कोणत्या कंपनीच्या लशी उपलब्ध होतील, त्यानुसार नियोजन करण्याची सूचना केंद्राने राज्यांना केली आहे.\n\nकोव्हिड व्हॅक्सीन ऑपरेशनल गाईडलाईन्सनुसार, लस असलेला बॉक्स, बाटली किंवा आईस-पॅक थेट सूर्यकिरणाच्या संपर्कात येऊ नये. यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचं केंद्राने म्हटलं आहे.\n\nलस टोचून घेण्यासाठी व्यक्ती आल्यानंतरच ती लस साठवलेल्या ठिकाणाहून बाहेर काढली जाईल.\n\nया नियमावलीनुसार, \"प्रत्येक सत्रात 100 जणांना लस दिली जाईल. संबंधित लसीकरण केंद्रात प्रतिक्षा कक्ष, निरीक्षण केंद्र, जास्त व्यक्तींना थांबण्याची व्यवस्था, तसंच मोठ्या प्रमाणात सामान ठेवण्याची व्यवस्था असेल, तर तिथं आणखी एक लसीकरण अधिकारी तैनात केला जाईल. त्यानंतर तिथं लसीकरण क्षमता 200 पर्यंत वाढवता येऊ शकेल.\"\n\nलसीकरण उपक्रमातील पहिल्या टप्प्यात 30 कोटी नागरिकांचं लसीकरण करण्याचं केंद्र सरकारचं नियोजन असल्याचं नियमावलीमध्ये सांगितलं आहे.\n\nलसीकरण करून घेण्यासाठी को-विन वेबसाईटवर नागरिकांना नोंदणी करावी लागेल. यासाठी मतदान ओळखपत्र, आधार कार्ड, वाहन परवाना, पासपोर्ट, पॅन कार्ड यांच्यासारखी 12 पैकी कोणतीही ओळखपत्रं चालू शकतील.\n\nभारतात कोणत्या लशी वापरणार?\n\nभारतामध्ये ऑगस्ट 2021पर्यंत पहिल्या टप्प्यात 60 कोटी लोकांना लस दिली जाईल अशी आशा व्हॅक्सिन टास्क फोर्सचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी व्यक्त केली होती. \n\nभारतामध्ये लशीच्या ट्रायल्स घेणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या कंपन्यांनी नियामकांकडे आपत्कालीन परिस्थितीतल्या तातडीच्या वापरासाठीच्या परवानगीसाठी अर्ज केलाय. पण अजून पर्यंत कोणत्याही लशीला परवानगी मिळालेली नाही. \n\nसीरमची कोव्हिशील्ड, भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन, झायडस कॅडिलाची झायकॉव्ह बी आणि रशियाची स्पुटनिक 5 या चार लशी भारतात उपलब्ध होतील कारण या चार लशी साठवण्यासाठी हे तापमान सुयोग्य आहे.\n\nभारतामध्ये लस साठवण्यासाठी..."} {"inputs":"...ात शंका नाही. जो दलित समाजाचा पिचलेला आवाज होता, त्याला त्यांनी वाचा फोडली यात शंका नाही. पण ते फक्त दलित समाजाचेच नेते होते असं नाही. त्यांचा विचार हा एकंदरीत भारतीय समाजासाठीच होता. घटनानिर्मितीनंतर जे शेवटी त्यांनी भाषण केलं, ते ऐकतानाही आपल्याला हे समजतं,\" नाटककार प्राध्यापक अजित दळवी म्हणतात. \n\nदळवींनी या खटल्यावर आधारित लिहिलेल्या 'समाजस्वास्थ्य' या नाटकाचे गेल्या वर्षभरात ५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. \n\nडॉ. आंबेडकरांनी टीकेची पर्वा न करता र.धों. कर्वे यांच्यासाठी खटला लढला.\n\n\"बाबासाहेबां... उर्वरित लेख लिहा:","targets":"रश्नांची मांडणी आणि त्याला जोडलेल्या अश्लीलतेच्या शिक्क्याचा होता. \n\n\"बाबासाहेबांनी पहिला युक्तिवाद असा केला की लैंगिक विषयांवर कोणीही लिहिलं तर त्याला अश्लील ठरवता कामा नये,\" अजित दळवी सांगतात. आजही लैंगिक विषयांवर स्पष्ट भूमिका घेणारे राजकीय नेते अभावानंच असतांना, जवळपास ८० वर्षांपूर्वी बाबासाहेब कोर्टरूममध्ये ही भूमिका मांडत होते.\n\n\"न्यायाधीशांनी असं आर्ग्युमेंट केलं की विकृत प्रश्न छापायचेच कशाला आणि तसे प्रश्न असतील तर त्यांना उत्तरच कशाला द्यायचं? त्यावर बाबासाहेबांनी उत्तर असं दिलं आहे की जर ती विकृती असेल तर ती ज्ञानानेच जाईल. नाही तर कशी जाईल? त्यामुळे प्रश्नाला कर्व्यांनी उत्तर देणे हे क्रमप्राप्तच आहे,\" दळवी पुढे या सुनावणीबद्दल सांगतात. \n\nजणू केवळ या एका खटल्याच्या निकालाचं उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून बाबासाहेब बोलत नाहीत, तर समाज कोणत्या दिशेला जातो आहे आणि जायला हवा याचं भविष्य डोळ्यांसमोर दिसत असल्यासारख्या भूमिका ते मांडतात. जगातल्या या विषयांवरच्या लेखनाच्या, संशोधनाच्या आधारे ते विचार करण्यास उद्युक्त करतात. \n\n'समलिंगी संबंधांत गैर काय?'\n\n\"समलिंगी संबंधांच्या बाबतीत (आंबेडकर) हॅवलॉक एलिससारख्या तज्ज्ञांच्या ग्रंथांचे, संशोधनाचे दाखले देतात. त्यांचात जर तशी जन्मत:च भावना असेल, तर त्यात काही गैर आहे असं मानण्याची काही गरज नाही. त्यांना वाटतं त्या प्रकारे आनंद मिळवण्याचा अधिकार आहे. ज्या काळात सामान्य स्त्री-पुरुष संबंधांवर बोलण्याची काही परवानगी नव्हती, त्या काळात बाबासाहेबांनी हा विवेकवादी विचार मान्य करणं ही खूपच क्रांतिकारक घटना होती,\" अजित दळवींना वाटतं. \n\nडॉ. आंबेडकर हे लैंगिक शिक्षण तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते.\n\nदोन महत्त्वाच्या अधिकारांबद्दल इथे बाबासाहेब भूमिका घेतात. एक लैंगिक शिक्षणाचा अधिकार. त्या विषयाच्या आड येणाऱ्या कोणत्याही बुरसटलेल्या विचारांना आड येऊ देण्यास बाबासाहेब तयार नाहीत. साहजिक हे अडथळे परंपरांचे होते.\n\n\"माझ्या नजरेतून, भारतीय समाजात हा जो लैंगिकतेचा प्रश्न होता, तो वैदिक परंपरेशी निगडित होता. संतपरंपरा मानणारे उदारमतवादाच्या रस्त्यावर निघाले होते, पण वैदिक परंपरा मानणारे सवर्ण हे योनिशुचितेसारख्या मुद्द्यावर त्या काळी अडून होते. त्यामुळे बाबासाहेबांची भूमिका ही अशा पारंपरिक लैंगिकतेच्या भूमिकेशी विरोधी होती,\" प्रकाश आंबेडकर त्यांचं मत मांडतात. हे..."} {"inputs":"...ात हात प्रत्यारोपणासाठी नोंदणी केली होती. \n\nमहाराष्ट्रातील पहिली हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\n\nचेन्नईला ब्रेन-डेड मुलाच्या कुटुंबीयांनी हात दान करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, डॉक्टरांनी मोनिकाला रुग्णालयात दाखल करून घेतलं. शुक्रवारी 28 ऑगस्टला सकाळी मोनिकावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केली. \n\nग्लोबल रूग्णालयाच्या माहितीनुसार, ''अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरेच्या दोन्ही हातांवर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. 27 ऑगस्टला रात्री उशिरा चार्टर्ड विमानाने ते हात मुंबईला आणण्यात आले. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्या मदतीने मोनिकाला कृत्रिम हात लावण्यात आले होते. मात्र, मोनिकाच्या वडिलांनी जिद्द सोडली नाही. मोनिकाला नवे हात परत मिळवून देण्यासाठी अशोक मोरे यांनी खूप प्रयत्न केले. \n\nमुलीच्या उपचारासाठी 25 लाख रूपयांची जमवाजमव करण्यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. पण दुर्दैवाने किडनीच्या आजारामुळे त्यांचा दीड वर्षापूर्वी मृत्यू झाला.\n\nभारतातील हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\n\n2015 साली कोच्चीच्या अम्रिता इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेसमध्ये ट्रेन अपघातात हात गमावलेल्या 30 वर्षाच्या मुलावर हात प्रत्यारोपण करण्यात आलं होतं. 2017 साली कोच्चीतील अम्रिता इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंन्सेसमध्ये दोन्ही हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती.\n\nही शस्त्रक्रिया पुण्याच्या श्रेया सिद्धगावकर या मुलीवर करण्यात आली होती. 2018 साली पुण्याच्या कमांड हॉस्पिटलमध्ये एका जवानावर हात प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण काही कारणांनी ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात, \"निवडणूक आयोग याची स्यू मुटो दखल घेईल असं आम्हाला वाटतं. त्यांनी जनतेपासून माहिती लपवली असल्याने हा गुन्हा ठरू शकतो.\" \n\nविवाहबाह्य संबंधातून झालेल्या अपत्यांची जबाबदारी आपण स्वीकारत असून त्यांना आपले नाव दिलेलं असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली आहे. अशा परिस्थितीत या अपत्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात असायला हवा असाही दावा केला जात आहे. \n\nपण मुलांना आपलं नाव देणं म्हणजे त्यांचा उल्लेख प्रतिज्ञापत्रात झाला पाहिजे असा नियम नसल्याचं कायदेतज्ज्ञ उल्हास बापट सांगतात. \"तुम्ही ज्या मुलांची जबा... उर्वरित लेख लिहा:","targets":"न येतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात, \"पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आधीच स्पष्ट केलंय की आम्ही काँग्रेससाठी दोन जागा सोडल्या आहेत. आणि याच आधारावर काँग्रेस महाआघाडीत असल्याचं आम्ही म्हणतोय. सपा, बसपा आणि लोकदलची आघाडीच उत्तर प्रदेशातील विरोधकांची मुख्य आघाडी आहे. आणि मतदार तसंच सत्ताधाऱ्यांनी ज्यांना त्रास दिला आहे, असे लोक याच महाआघाडीसोबत आहेत.\"\n\nयादव म्हणतात की, \"यापुढे महाआघाडीत कुठल्याही प्रकारच्या बदलाची काहीही शक्यता दिसत नाही. आणि सध्या महाआघाडीला घेऊन कुठलीही नवी चर्चाही सुरु नाहीए.\"\n\nपुलवामात झालेला आत्मघातकी हल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"पा आपल्याला मोठा पक्ष मानतात. जर ते मोठे पक्ष असतील तर मग चर्चेची सुरूवातही त्यांनीच करायला हवी. जर त्यांनी बोलणी सुरू केली तर आम्ही चर्चेला तयार आहोत. प्रियंका गांधी काँग्रेसला मुळापासून मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तरीही सन्मानजनक निर्णय होत असेल तर आम्ही चर्चेचे दरवाजे बंद केलेले नाहीत.\"\n\nयूपीच्या महाआघाडीत भलेही काँग्रेसला जागा मिळालेली नसेल. पण तिकडं बिहारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाची आघाडी नक्की मानली जात आहे. मात्र दोन्ही पक्षात जागा वाटपावर अजूनही एकमत झालेलं नाही. यावर पुढच्या चार-पाच दिवसात निर्णय होऊ शकतो. \n\nबिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचे राजकीय सल्लागार संजय यादव सांगतात की, \"बिहारमध्ये विरोधकांची आघाड मजबूत आहे. सगळ्या गोष्टी नक्की झाल्या आहेत. पुढच्या काही दिवसात कोण कुठल्या जागेवर लढणार हेसुद्धा स्पष्ट होईल.\"\n\nलालूप्रसाद यादव\n\nसंजय यादव पुढे म्हणतात की, \"भाजपनं 2014ची निवडणूक युती करूनच लढवली होती. ते आताही छोट्य़ामोठ्या पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे देशात कुठेही विरोधकांची आघाडी होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. आणि यूपीत महाआघाडी आणखी मजबूत झाली तर ती उत्तम गोष्ट आहे.\"\n\n\"पुलवामा हल्ल्यानंतर सगळे विरोधी पक्ष सरकारसोबत आहेत. याआधीही अशा घटना घडल्या तेव्हा देश एकजूट झाल्याचं आपण पाहिलं आहे. पण अशा हल्ल्यांच्या मागून राजकारण व्हायला नको.\"\n\n\"सत्ताधारी भाजप पुलवामा हल्ल्याचं राजकारण करत आहे. लोकांना ते कळतंय. बिहारमध्ये जनता राजकीयदृष्ट्या सजग आहे. त्यांना हे पक्क ठाऊक आहे की, देशाच्या सुरक्षेसाठी भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सैन्यानं आपलं काम चोख बजावलं आहे.\"\n\nदिल्लीतही आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांच्यात आघाडीची चर्चा सुरु झाली होती. पण आता काँग्रेसनं दिल्लीत आपसोबत कुठलीही आघाडी होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. \n\nमायावती\n\nयाबाबत सुरजेवाला म्हणतात की, \"दिल्ली काँग्रेसच्या नेत्यांनी आपसोबत आघाडी न करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय नेतृत्वानं या निर्णयाचा सन्मानच केला आहे.\"\n\n'दिल्लीत आघाडी झाली नाही तर भाजप फायद्यात'\n\nआम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह म्हणतात की आघाडीसाठी आम्ही पुढाकार घेतला होता, विचारणा केली होती. मात्र दोन्ही पक्षात कधीही औपचारीक बातचित झाली नाही. \n\nते सांगतात की, \"आघाडी होणं गरजेचं का आहे? हे समजून घ्यायला..."} {"inputs":"...ात, हे पटवून द्यायचं असतं. त्यासाठी Captcha समोर दिसणारे आकडे पुढच्या कप्प्यात जशाच्या तसे लिहायचे आहेत.\n\nसगळ्यात शेवटी सबमिट बटन दाबायचं आहे.\n\nत्यानंतर तुमच्या स्क्रीनवर \"रेजिस्ट्रेशन कम्प्लीट\" असा मेसेज येईल आणि मग तुम्हाला \"क्लिक हेअर\" या पर्यायावर क्लिक करायचं आहे.\n\nआता रेजिस्ट्रेशन करताना टाकलेलं यूझरनेम आणि पासवर्ड वापरून तुम्हाला परत लॉग इन करायचं आहे.\n\nत्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवर \"Digitally Signed 8-A\" हा दुसरा पर्याय तुम्ही पाहू शकता.\n\nया पर्यायावर क्लिक केलं क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आठ-अ डिजिटल स्वाक्षरीत तयार झाला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात,\" संघवी म्हणतात. \n\nकाँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी ट्वीट करून ट्रुडोंच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. शमा मोहम्मद यांनी म्हटलं, \"माझा मोदी सरकारच्या कृषी विधेयकाला विरोध आहे. पण याचा अर्थ कॅनडाच्या पंतप्रधानांना आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार मिळाला असलं नाहीये. आम्ही एक सार्वभौम देश आहोत आणि आमच्या समस्या कशा हाताळायच्या हे आम्हाला माहितीये.\"\n\nअर्थात, सोशल मीडियावर काही लोक वेगळाही युक्तिवाद करत आहेत. त्यांच्यामते जर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"राहिला आहे.\n\nफेब्रुवारी 2018 साली ट्रुडो भारताच्या सात दिवसीय दौऱ्यावर आले होते. त्या दौऱ्यात हा तणाव जाणवत होता. ट्रुडो यांचा हा दौरा फार गाजावाजा न करता आखण्यात आला होता. भारतीय आणि परदेशी माध्यमांमध्येही म्हटलं गेलं की, क्षेत्रफळाच्या हिशोबानं जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा देश असलेल्या कॅनडाच्या पंतप्रधानांच्या स्वागतासाठी भारतानं फार उत्सुकता दाखवली नव्हती. \n\nशिखांबद्दल जवळीक दाखल्यामुळे कॅनडाच्या पंतप्रधानांना चेष्टेनं जस्टिन 'सिंह' ट्रुडो ही म्हटलं जातं. कॅनडामध्ये खलिस्तानी विद्रोही गट सक्रीय आहे आणि जस्टिन ट्रुडोंवर अशा गटांबद्दल सहानुभूती बाळगत असल्याचा आरोपही होतो. \n\n2015 साली जस्टिन ट्रुडो यांनी म्हटलं होतं की, त्यांनी जेवढ्या शिखांना आपल्या कॅबिनेटमध्ये स्थान दिलं आहे, तेवढं तर भारताच्या कॅबिनेटमध्येही नाहीये. त्यावेळी ट्रुडो यांच्या कॅबिनेटमध्ये चार शिख मंत्री होते. \n\nट्रुडोंच्या कार्यक्रमात फुटीरतावादी पाहुणे \n\nपंजाबचे कॅबिनेट मंत्री राहिलेले मलकिअत सिंह सिद्धू 1986 साली कॅनाडाच्या व्हॅँकुव्हर शहरात एका खाजगी कार्यक्रमात भाग घेण्यासाठी गेले होते. \n\nत्या दरम्यान कॅनडातील शिख फुटीरतावादी जसपाल सिंह अटवाल यांनी मलकिअत सिंहांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. मलकिअत सिंह यांना गोळी लागली होती, पण सुदैवाने ते वाचले. या प्रकरणी जसपाल सिंह अटवालला हत्येच्या आरोपाखाली दोषीही ठरविण्यात आलं होतं. \n\nट्रुडो 2018 साली जेव्हा भारतात आले होते, तेव्हा जसपाल सिंह अटवाल यांच नाव त्यांच्या अधिकृत कार्यक्रमाच्या पाहुण्यांच्या यादीत होतं. \n\nमुंबईमध्ये 20 फेब्रुवारीला ट्रुडो यांच्यासाठी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जसपाल अटवाल कॅनडाच्या पंतप्रधानांच्या पत्नीसोबत दिसले होते. \n\nत्यानंतर अटवाल यांनी खेद व्यक्त केला होता. आपल्यामुळे पंतप्रधान ट्रुडो यांना भारत दौऱ्यात टीका सहन करावी लागल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nकॅनडामध्ये शीख कसे पोहोचले? \n\n1897 साली राणी व्हिक्टोरियानं ब्रिटीश भारतीय सैनिकांच्या एका तुकडीला अमृतमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लंडनला आमंत्रित केलं होतं. \n\nत्यावेळी घोडेस्वार सैनिकांची एक तुकडी भारताच्या राणीसोबत ब्रिटीश कोलंबियाच्या वाटेवर होती. या सैनिकांपैकी एक होते मेजर केसर सिंह. \n\nते कॅनडामध्ये स्थायिक होणारे पहिले शीख होते. \n\nसिंह यांच्यासोबत काही इतर सैनिकांनीही कॅनडात राहण्याचा निर्णय..."} {"inputs":"...ात.\n\nरशियात 50 हून अधिक मेडिकल कॉलेज आहेत. मेडिकल शिक्षणासाठी इथे वर्षाला दोन ते चार लाख रुपये खर्च येतो. मॉस्को प्रमुख शहर असल्याने इथे शिकणं खर्चिक आहे, मात्र तुलनेने छोट्या शहरांमध्ये शिक्षण घेतलं तर कमी पैशात होऊ शकतं. \n\nविद्यार्थ्यांची संख्या घटली \n\nकाही वर्षांपूर्वी भारतीय विद्यार्थी प्रचंड संख्येने रशियात मेडिकल किंवा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी जायचे. तो शीतयुद्धाचा काळ होता. भारत आणि रशियात घट्ट मैत्री होती. \n\nमात्र काळ बदलला तसं विद्यार्थ्यांनी आपला मोर्चा अमेरिका, इंग्लंड आणि ऑस्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"रण निश्चित झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थी इथे येण्यापूर्वी आता विचार करतात.\" \n\nविशाल रशियातल्या भारतीय स्टुडंट्स असोसिएशनचा अध्यक्ष आहे.\n\nरशियन भाषेच्या बरोबरीने भारतातल्या एज्युकेशन एजंट्सवरचा विश्वास कमी होणं, हेही गेल्या काही काळातलं यामागचं एक मुख्य कारण आहे. \n\nरशियालाच का जायचे भारतीय विद्यार्थी?\n\nकाही दिवसांनंतर मॉस्कोतल्या रेड स्क्वेअर या प्रसिद्ध ठिकाणी आमची भेट काही मेडिकल विद्यार्थ्यांशी झाली. तेव्हा विशालही तिथे पोहोचला. चर्चेदरम्यान त्याने सांगितलं, \"भारतातून येणारे मुलंमुली कन्सलटंट्सच्या माध्यमातून येतात. अनेकदा त्यांना तपशीलवार माहिती आणि मार्गदर्शनाशिवायच पाठवलं जातं. या विद्यार्थ्यांना जे सांगितलं जातं तसं प्रत्यक्षात नसतं. ते बॅगाबोजे घेऊन प्रवेशाच्या रांगेत उभे राहतात, पण पुढची प्रक्रिया नक्की कशी आहे, याची त्यांना माहितीच नसते.\"\n\nरशियात पन्नासहून अधिक मेडिकल कॉलेजं आहेत.\n\nगेल्या काही वर्षांत यासंदर्भातील तक्रारी वाढल्यानंतर सरकारने याप्रकरणी लक्ष घातलं. त्यांनी असं बजावून सांगितलं की रशियात शिक्षण घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिकृत मध्यस्थांद्वारेच प्रवेश मिळवावा. \n\nआम्ही त्या दिवशी रेड स्क्वेअरला ज्या विद्यार्थ्यांशी भेटलो, त्यापैकी बरेच मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यतून तिथे आले होते. \n\nइंदूरच्या अनामिकाने सांगितलं की, \"हा गैरसमज आहे की इथे येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो. रशियातल्या मेडिकल शिक्षणाचा दर्जा जगभरात अव्वल आहे, याकडे दुर्लक्षून चालणार नाही.\"\n\nभारतात परतल्यानंतर काय?\n\nमुलांव्यतिरिक्त घरच्यांना मायदेशी परतल्यावर काय, ही काळजीही भेडसावते. \n\nMedical Council of Indiaच्या (MCI) नियमाप्रमाणे रशियातून मेडिकलचं शिक्षण घेऊन आलेल्या विद्यार्थ्यांना भारतात प्रॅक्टिस सुरू करण्यासाठी एक पात्रता परीक्षा देणं अनिवार्य आहे. मात्र भारतीय विद्यार्थी देशात होणारी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ न शकल्याची अनेक उदाहरणं आहेत. आणि रशियात मेडिकलचं शिक्षण घेतल्यानंतर प्रॅक्टिस करणं अवघड आहे. यामुळे अडचणी निर्माण होतात. \n\nरशियात आजही अनेक भारतीय मुलं शिक्षण घेत आहेत.\n\nमी अनामिकाला याविषयी विचारलं तेव्हा तिच्या हसतमुख चेहऱ्यावर काळजी नक्कीच दिसली. \n\nती म्हणाली, \"ती परीक्षा पास होईन अशी आशा आहे. नाही होऊ शकले तर बघूया काय होतंय ते.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे..."} {"inputs":"...ात.\n\nलडाखचा इतिहास काय आहे?\n\nदहाव्या ते एकोणिसाव्या शतकापर्यंत लडाख स्वतंत्र राज्य होतं. 30 ते 32 राजांनी इथे राज्य केलं. मात्र, 1834 मध्यो डोग्रा सेनापती जोरावर सिंह यांनी लडाखवर विजय मिळवला आणि हा भाग जम्मू-काश्मीरच्या अखत्यारित गेला.\n\nत्यामुळेच लडाख आपल्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल आनंद व्यक्त करत आहे. इथे केंद्रशासित प्रदेशाची मागणी काही दशकांपासूनची आहे. मात्र, 1989 साली या मागणीला काही प्रमाणात यश मिळालं. बौद्धांची सर्वात ताकदवान धार्मिक संघटना लडाख बुद्धिस्ट असोसिएशनच्या (LBA) नेतृत्त्वात स... उर्वरित लेख लिहा:","targets":"जेच, कलम 370 सारखाच.\n\nलेहमधील हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष त्सेवांग यांगजोर यांना वाटतं की, \"जर कलम 370 न हटवता लडाखला केंद्रशासित प्रदेश बनवलं असतं, तर अधिक चांगलं झालं असतं. आमच्या व्यवसायिक हितांसाठी चांगलं झालं असतं. मला माहित नाही, मात्र कदाचित सरकारच्या काही राजकीय अडचणी असतील.\"\n\nदोरजे नामग्याल वरिष्ठ नागरिक आहेत आणि लेहच्या मुख्य बाजारात त्यांचं कपड्यांचं दुकान आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या निर्णयामुळे फायदाही होईल आणि तोटाही.\n\nदोरजे नामग्याल\n\n\"फायदा म्हणजे इथे रोजगार वाढेल आणि नुकसान म्हणजे खर्च वाढेल, भाडं वाढेल, बाहेर लोक आल्याने व्यापार आणि रोजगाराची स्पर्धा वाढेल.\" असं नामग्याल म्हणतात.\n\nते पुढे सांगतात, \"हा निर्णय पुढे जाऊन काय रूप धारण करेल, याची अद्याप कुणालाही कल्पना नाही. मात्र, केंद्रशासित प्रदेशाची मागणी जुनी आहे. त्यामुळे लोक आनंदात आहेत. मात्र, लोकांना अधिकची माहिती नाहीय. शेवटी जमीन वाचवण्यापर्यंत गोष्ट येऊन ठेपलीय.\"\n\nज्या हिल कौन्सिलने लोकशाहीचं विकेंद्रीकरण केलं, त्या स्वायत्त संस्थेचं आता काय होईल, हेही स्पष्ट नाहीय.\n\nस्थानिक पत्रकार सेवांग रिंगाजिन हे केंद्रशासित प्रदेशाच्या मागणीच्या आंदोलनाशी जोडले होते. ते म्हणतात, \"इथले लोक काही दशकांपासून केंद्रशासित प्रदेशाची मागणी करत होते. मात्र, त्यांच्या केंद्रशासित प्रदेशाच्या कल्पनेत विधानसभा भंग करण्याचा मुद्दा नव्हता.\"\n\n\"हिल कौन्सिलच्या स्थापनेनंतर जम्मू-काश्मीरचा अन्याय जास्त होत नव्हता. गेल्या 10 ते 15 वर्षात 'यूटी विथ विधानसभा' ही मागणी केली जात होती.\" असं ते सांगतात.\n\nपर्यावरणाशी संबंधितही एक चिंता आहे. रिंगजिन म्हणतात, \"लडाख लोकप्रिय पर्यटनस्थळ बनलंय. इथल्या पर्यावरणाबाबत नागरिक प्रचंड संवेदनशील आहेत. त्यामुळे बाहेरून मोठ्या संख्येत लोक आल्याने इथली खरी ओळखच पुसली जाईल, असं व्हायला नको.\"\n\nपी. स्तोबदान याबाबत अगदी नेमकेपणाने बोलतात. ते म्हणतात, \"पिठात मीठ मिसळलं तर चालतं, मात्र मिठात पीठ मिसळल्यास मिठाचं अस्तित्त्वच संपून जाईल. सरकार आम्हाला तापलेल्या एक तव्यावरून दुसऱ्या तव्यावर टाकणार नाही, अशी आशा आहे.\"\n\nविधानसभा नसल्यास लडाख चंदीगढसारखा केंद्रशासित प्रदेश होईल, दिल्लीसारखा नाही. हिल कौन्सिलबाबत अनिश्चिततेमुळे स्थानिक राजकीय प्रतिनिधित्त्वाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.\n\nलेहचे रहिवाशी रियाज अहमद केंद्र सरकारचे आभार व्यक्त..."} {"inputs":"...ात. \n\n\"आर्थिक उलाढालींच्या अभ्यासासाठी रात्रीचा प्रकाश ही फूटपट्टी वापरता येईल. आपल्याकडे ठोस आकडेवारीची उणीव भासते,\" असं डॉ. देहिजा यांनी सांगितलं. \n\nप्रगती झाली की नाही हे मोजण्यासाठी अनेकदा कुठल्या ना कुठल्या प्रातिनिधिक किंवा प्रतिकात्मक गोष्टींचा आधार घेतला जातो.\n\nUS सेंट्रल बँकेनं आर्थिक कारभाराचा अभ्यास करण्यासाठी 'वीजपुरवठ्याचा वापर' याला प्रमाण मानलं.\n\nएका अर्थतज्ज्ञाने तर हॅब्जबर्ग देशांच्या राष्ट्रीय उत्पन्नाचा अंदाज लगावण्यासाठी इतर काही घटकांबरोबरच दरडोई उत्पन्न आणि प्रत्येकानं पाठव... उर्वरित लेख लिहा:","targets":")"} {"inputs":"...ात. \n\nआंदोलनांचं संयोजन करताना ऑनलाईन माध्यमांचा वापर करणं हे सोपं असून त्यामुळे तात्काळ माहिती पाठवता येत असल्याचं आंदोलकांचं म्हणणं आहे. या चॅट ग्रुप्समध्ये असणाऱ्यांना त्यावेळी मतदानही करता येतं. या मतदानाच्या मदतीने पुढचं पाऊल ठरवण्यात येतं. \n\n\"कमी पर्याय असले किंवा संभाव्य पर्याय स्पष्ट असतील तर याचा फायदा होतो,\" टोनी सांगतो.\n\n21 जूनच्या संध्याकाळी हाँगकाँगच्या पोलीस मुख्यालयासमोरचं आंदोलन चालू ठेवायचं की संध्याकाळी घरी परतायचं हे ठरवण्यासाठी जवळपास 4000 लोकांनी टेलिग्रामवरच्या ग्रुपमध्ये म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या कामांचा ऑनलाईनही मागोवा राहू नये (डिजिटल फुटप्रिंट) याची हाँगकाँगमधले आंदोलक काटेकोरपणे काळजी घेतात.\n\n\"आम्ही रोख व्यवहार करतो, आम्ही आंदोलनांच्या दरम्यान अगदी एटीएमचा वापर करणंही टाळतो,\" या आंदोलनांमध्ये आपल्या पार्टनरसोबत सहभागी होणारा 25 वर्षांचा जॉनी सांगतो. \n\nया आंदोलनात सहभागी होताना दरवेळी तो जुना मोबाईल फोन आणि नवीन सिम कार्ड वापरतो. \n\nआपला ऑनलाईन मागोवा राहू नये म्हणून अनेक लोक अनेक वेगवेगळे अकाऊंट्स वापरत असल्याचं नाव न जाहीर करण्याच्या अटीवर आणखी एका ग्रुप अॅडमिनिस्ट्रेटरने सांगितलं. \n\n\"आमच्यापैकी काहींकडे तीन-चार फोन्स आहेत, आयपॅड, डेस्कटॉप आणि नोटबुक्सही आहेत. एका व्यक्तीचे पाच ते सहा अकाऊंट्स असू शकतात. ही तीच लोकं आहेत हे कोणाला कळू शकत नाही, शिवाय अनेक लोकं मिळून एकच अकाऊंटही वापरतात,\" त्यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nसंरक्षण\n\nग्रुप्समधल्या मतदानातून निर्णय घेण्यात आल्याने कोणा एका व्यक्तीवर त्याचा ठपका लागत नाही, असं टोनीला वाटतं. या चॅट ग्रुपचं काम पाहणाऱ्या अॅडमिनिस्ट्रेटर्सचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसून या ग्रुपमध्ये कोण काय पोस्ट करतं यावर त्यांचे निर्बंध नसल्याचं तो सांगतो. \n\n\"या आंदोलनातल्या प्रत्येक व्यक्तीला सरकार अटक करू शकत नाही. त्यांना असं करणं परवडणार नाही,\" तो म्हणतो. \n\nपण सरकार याचा वचपा दुसऱ्या पद्धतीने काढण्याची भीती त्याला वाटते. \n\n\"ते कदाचित महत्त्वाच्या व्यक्ती किंवा मतं व्यक्त करणाऱ्या नेत्यांना ताब्यात घेऊन इतरांना संदेश देण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.\"\n\n12 जून रोजी एका टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिनिस्ट्रेटरला अटक करण्यात आली. हाँगकाँगमधल्या सरकारी इमारतींमध्ये घुसण्याचा आणि त्या परिसरातले रस्ते रोखण्यासाठीचा कट रचण्याचा आरोप या व्यक्तीवर आहे. \n\n\"तुम्ही इंटरनेटवर जरी लपलात तरी आम्ही तुमच्या घरी येऊन तुम्हाला अटक करू शकतो असं त्यांना दाखवून द्यायचंय,\" हाँगकाँगमधील वकील बॉण्ड नग म्हणतात. अटक करण्यात आलेल्या अनेक आंदोलकांच्या वतीने ते लढत आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात. \n\nचष्टन राजाने सुरू केला शक?\n\nपुण्यातील इंडॉलॉजिस्ट आणि पुरात्त्वज्ञ साईली पलांडे दातार यांनी मात्र यापेक्षा वेगळी माहिती दिली. त्या म्हणाल्या की, \"सातवाहन राजाने शकांना हरवलं आणि तेव्हापासून शक संवत्सर (कालगणना) सुरू झालं हा गैरसमज आहे.\"\n\n\"शक हे इराणधून - तिथल्या सिथीया प्रांतातून आले होते. त्यांनी तत्कालीन भारतीय संस्कृती आत्मसात केली. धर्म स्वीकारले. त्यांच्या घराण्याच्या क्षहरात आणि कार्दमक अशा दोन शाखा होत्या. श क्षहरातांपैकी नहपान याचं गुजरात आणि राजस्थानमध्ये राज्य होतं. हा राजा नाशिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा म्हणून मानतो,\" देव सांगतात.\n\nकशी होती सातवाहनकालीन महाराष्ट्राची राजधानी?\n\nडॉ. मोरवंचीकर यांनी सातवाहन काळाचं वर्णन केलं. ते म्हणाले, \"या सातवाहनांची पैठण ही राजधानी होती. त्या वेळी पैठणला प्रतिष्ठान नगरी म्हटलं जायचं.\"\n\n\"त्याकाळात पैठण एवढं मोठं शहर दुसरं नव्हतं. ते जगातल्या त्या काळच्या सर्व मोठ्या बाजारपेठांशी जोडलेलं होतं. पैठणमधून रोमशी थेट व्यापार चालायचा आणि याचे पुरावे इतिहासतज्ज्ञांना मिळालेले आहेत. पैठणजवळच्या उत्खननात रोमन नाणी मिळाली आहे,\" ते सांगतात.\n\nपैठणमधील पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेला पुरातन वाडा\n\n\"तत्कालीन भारतात व्यापार मार्गांना सार्थवाह पथ असं म्हणायचे. हे सर्व सार्थवाह पथ पैठणमधून जात होते. पैठण हा त्याकाळी मोठा व्यापारी थांबा होता. बहूतांश व्यापारी हे महिनोंमहिने मुक्कामी राहत असतं. याचं वर्णन हाल सातवाहन याच्या गाथेमध्ये केलं आहे. त्यातील सातशे पदांपैकी चारशे पदं ही व्यापारावर आहेत.\"\n\nशालिवाहन शके आणि मराठी नववर्ष\n\nसातवाहनकालीन दरबारी पंडित गुनाढ्य यानं बृहतकथा लिहिली. पैठण हे गोदावरीच्या किनाऱ्याने पाच मैलापर्यंत पसरलेलं होतं, असं त्यानं म्हटलं आहे. भव्य प्रासाद, धार्मिक वास्तू, उद्यानं याचा उल्लेख त्यात आहे. प्राकृत भाषेचा उदय याच काळात झाला. यातूनच पुढे आधुनिक मराठीचा जन्म झाला असं मानतात.\n\nप्रभाकर देव यांनी ग्रीक भाषेत सापडलेल्या एका अनामिक ग्रीक प्रवाशाच्या प्रवासवर्णनातील संदर्भ याच्या पुष्ट्यर्थ दिले. ते म्हणाले, \"पेरीप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या प्रवासवर्णात सातवाहनाचा संपन्न कालखंड दिला आहे. हा प्रवासी इसवी सनाच्या पहिल्या शतकात महाराष्ट्रात आला होता. त्याने मराठवाड्यातील अप्रतिम शहरांचं वर्णन केलं आहे.\"\n\n\"पैठणचा उल्लेख तो पैतान असं करतो. पैठणहून तो भोगवर्धन (भोकरदन, जालना) इथं गेला. तिथून तगरपूरला (तेर, उस्मानाबाद) गेला. ही 2000 वर्षांपूर्वीची भारतातली मोठी शहरं होती. त्या काळातील नऊ महानगरांपैकी तीन आजच्या मराठवाड्यात होती. या शहरांतून मोठ्या प्रमाणावर व्यापार व्हायचा. निर्यात केली जायची,\" देव सांगतात.\n\n450 वर्षांचा सुवर्ण कालखंडाची आठवण\n\nशालिवाहन शक कालगणनेच्या रूपानं एका सुवर्ण कालखंडाची आठवण आपण ठेवली पाहिजे, अशी अपेक्षा देव व्यक्त करतात. ते सांगतात, \"या साडेचारशे वर्षांच्या काळात जे व्यापारीमार्ग तयार झाले त्या मार्गांवर लेणी कोरली गेली. 1200 पैकी 900 लेणी याच..."} {"inputs":"...ात. \"आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेससोबत समन्वय राखण्यासाठी त्याची मदत होईल. जागावाटपाचा तिढा, जागांची आदलाबदली, मित्रपक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. थोरात यांनी सहकार क्षेत्रात पवार यांच्यासोबत काम केलं आहे. दोघांनाही एकमेकांबाबत आपुलकी आहे.\" \n\nतुपे पुढे सांगतात, \"आघाडीचं राजकारण या दोन्ही नेत्यांच्या निर्णयावर अवलंबून असणार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता समीकरणाच्या जवळ जात असतील तर थोरात मुख्यमंत्रिपदाचे दावेदार होण्याची शक्यताही नाकारता येत न... उर्वरित लेख लिहा:","targets":"काम करणं अपेक्षित आहे.\"\n\nकाँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर थोरात यांनी असा विश्वास व्यक्त केला की पक्षांतरानंतर रिकाम्या झालेल्या जागी तरुणांना संधी दिली जाईल आणि आगामी मुख्यमंत्री आघाडीचाच असेल. काँग्रेसवर यापूर्वी अनेकदा आघात झाले पण जनतेनं पुन्हा काँग्रेसला संधी दिल्याचं थोरात म्हणाले.\n\nमात्र त्यांच्यासाठी ही वाटचाल सोपी नसेल, हे मात्र नक्की.\n\nज्येष्ठ पत्रकार अॅड. डॉ. बाळ बोठे पाटील सांगतात की थोरात यांना रोखण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पत्नी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांना उभे करण्याची रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. असं झाल्यास थोरात मतदारसंघातच अडकून त्यांना ते जड जाऊ शकतं. \n\nते पुढे सांगतात, \"सध्या शहरी भागासह ग्रामीण भागातही भाजपची ताकद वाढली आहे. त्यामुळे या सगळ्या परिस्थितीत राज्याच्या राजकारणात थोरात यांचा काँग्रेसला किती फायदा होईल, याबाबत शंका आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात. मग, ते हार्डवेअर असो की सॉफ्टवेअर. शेनझेनमध्ये तंत्रज्ञानाच्या विकासासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट उपलब्ध आहे.\"\n\nशेनझेनमधली ह्वा छियांग पेई बाजार ही एक प्रसिद्ध अशी जागा आहे. तिथे प्रत्येक प्रकारचं इलेक्ट्रॉनिक उपकरण उपलब्ध आहे. बहुमजली वातानुकूलित बाजाराच्या आत इलेक्ट्रॉनिक्सचं जग आहे. मोबाईल, ड्रोन, चिप्स किंवा इतर भाग इथे सगळं काही मिळतं. फक्त तुमच्यात घासाघीस करण्याची ताकद हवी. \n\nशेनझेनमध्ये अशा अनेक बाजारपेठा आहेत. \n\nह्वा छियांग पेई बाजार\n\nआकडेवारीनुसार, शहराची अर्थव्यवस्था 1979 मध्ये 30 ... उर्वरित लेख लिहा:","targets":"होते. \n\nझंग सांगतात, \"त्या वेळी हे एक छोटंसं आणि स्वच्छ शहर होतं. जिथे फक्त एक किंवा दोन कार धुण्याची गरज पडायची. तेव्हा मला महिन्याला 600 युआन (म्हणजे 6000 रुपये) मिळायचे.\" \n\nब्रायन झंग यांनी आपली कंपनी सुरू करण्यासाठी शिनजिंगची निवड केली आहे.\n\nआता 600 युआनमध्ये शेनझेनला तुम्हाला रहायला घरसुद्धा मिळणार नाही. \n\nलिवॉलला रिसर्च, पेटंट, आणि ट्रेडमार्कसाठी सरकारकडून 25 मिलिअन युआन मिळाले. त्या पैशाच्या मदतीने कंपनीच्या अनेक देशांत व्यापाराचा विस्तार झाला. \n\nझंग सांगतात, \"शेनजेन मध्ये काही नवीन संशोधन करणाऱ्या स्टार्ट अप ला प्रोत्साहन देण्याचं धोरण आहे. कंपनी वेगाने पुढे जाण्यासाठी सरकारकडून हा पैसा दिला जातो जेणेकरून कंपनीचा विस्तार होईल. आम्ही चीन आणि जगभरात 170 पेटंटसाठी अर्ज आले आहेत. एखाद्या स्टार्ट अप साठी इतका पैसा खर्च करणं सोपं नव्हतं. \n\nगेल्या 40 वर्षांत एका गावातून अशा पॉवरहाऊसमध्ये रुपांतरित झालेल्या शहरात संधीची काहीही कमी नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ातंत्र्यानंतर विनोबांच्या कुटुंबानं आपली जमीन दान दिली आणि एकेदिवशी याच घरासमोर जमून गावकऱ्यांनी गागोदे ग्रामदानात सहभागी होत असल्याची घोषणा केली. या घरातून सर्वोदयी चळवळीचं काम चालवलं जातं. मधल्या काळात वेळोवेळी या घरात बदल करण्यात आले आहेत. पण विनोबांच्या वास्तव्यामुळं घराला एक वेगळं पावित्र्य मिळालेलं दिसतं.\n\nगागोद्यानंतर ते बडोद्याला गेले. महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्यावर भगवत गीता आणि गांधीजी या दोन्हींचा त्यांच्यावर मोठा प्रभाव पडला. साबरमतीलाही गांधीजींच्या आश्रमात ते राहिले. तिथे अज... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. तिथे उभा राहून विन्या पाहत होता. मजुरांनी विचारले, फोडणार का दगड ? विन्या हो म्हणाला..दगडावर घाव मारुन मारुन जेव्हा तो फुटून दोन तुकडे व्हायला आले तेव्हा त्यांनी विन्याच्या हातात हातोडा दिला, मग विन्याने जोरात प्रहार केला आणि दगडाचे दोव तुकडे झाले. ते मजूर विन्याला खूष करण्यासाठी ओरडू लागले, इनामदाराच्या मुलाने दगड फोडला, विन्याने दगड फोडला.\"\n\nविनोबा पुढे लिहितात, \"या घटनेचा माझ्यावर खोल परिणाम झाला, यश प्राप्त करून देणारा शेवटचा घाव ज्या व्यक्तीकडून केला जातो, ती व्यक्ती कमी योग्यतेची असते; आणि त्यापूर्वी ज्यांनी काम केलेले ते महान असतात असे मी मानतो.\"\n\nही गोष्ट वाचल्यावर पुढच्या अनेक वर्षांमध्ये विनोबांना वाचत राहायला हवं असं वाटलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ातभट्ट्यादेखील उद्ध्वस्त केल्या. एवढंच नाही तर जंगलाच्या संरक्षणासाठी या महिलांनी पंचायतीच्या निवडणुकाही लढण्याचं ठरवलं. \n\n\"हे अर्थातच सोप नव्हतंच. आम्हा बायकांना समाजातून तसंच प्रशासकीय पातळीवरून खूप विरोध झाला. बायकांनी फक्त घरात बसावं आणि घरकाम करावं एवढंच लोकांना अपेक्षित असतं.'' त्या सांगतात.\n\nकलावती देवींना सुरुवातीला घरूनही विरोधच झाला होता. ''माझ्या पतीकडूनसुद्धा खूप विरोध झाला. एकदा त्याने मला विचारलं की, मी हे सगळं का करतेय. मी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की, मी हे आपल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणारे विनोद कापरवान म्हणतात, \"कलावती देवी नसत्या तर नाहीशी झालेली जंगलं आणि दारूच्या आहारी गेलेले पुरूष याशिवाय आमच्या खेड्यात काहीचं उरलं नसतं,\" विनोद कापरवान सांगतात. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ातलं नातं लपलेलं नाही. सरकार या मुद्द्यावर एखादा फॉर्म्युला काढण्यासाठी सरकार तयार होऊ शकतं, असे संकेत केंद्र सरकारकडून मिळतायत. \n\nशेतमालाची किमान आधारभूत किंमत म्हणजे एमएसपीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्य मंत्री सोम प्रकाश यांनी सरकारतर्फे बोलताना म्हटलं. \n\nANI वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार ते म्हणाले, \"हमीभाव होता आणि राहील. तो राहणार नाही याविषयी कोणाच्याही मनात शंका असू नये. सरकार यासाठी कटीबद्ध आहे आणि लिहून द्यायला तयार आहे.\"\n\nया सुधारणांसोबतच अश्विनी महाज... उर्वरित लेख लिहा:","targets":". यामुळे कोणताही व्यापारी दुर्गम गावातल्या शेतकऱ्यांना फसवू शकणार नाही. \n\nतिसरी मागणी: शेतमाल विकत घेताना व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना बँक गॅरंटी द्यावी यासाठीची तरतूद नवीन कायद्यात करण्यात यावी. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचं वचन देऊन जर नंतर व्यापाऱ्याने हात वर केले तर अशा परिस्थितीत शेतकऱ्याला शेतीमध्ये गुंतवलेली रक्कम या बँक गॅरंटीद्वारे मिळू शकेल. \n\nचौथी मागणी: कोणत्याही तंट्यावरची सुनावणी ही जिल्हा पातळीवर व्हावी यासाठीची तरतूदही या कायद्यात असावी. \n\nभारतीय किसान संघाच्या मागण्या\n\nअध्यादेश आला तेव्हापासूनच भारतीय किसान संघाच्या या मागण्या आहेत. बीबीसीशी बोलताना भारतीय किसान संघाचे पंजाब राज्याचे अध्यक्ष संजीव कुमार यांनी सांगितलं, \"आमच्या मागण्या पंजाबच्या इतर शेतकऱ्यांपेक्षा वेगळ्या नाहीत पण आम्ही धरणं द्यायला बसलेलो नाहीत. ही समस्या चर्चेने सुटू शकते असं आम्हाला वाटतं. आम्हाला काही सकारात्मक संकेतही मिळतायत.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाती हा शब्द वापरावा.\"\n\nकाय आहे अध्यादेशात? \n\nज्या ठिकाणी दलित हा शब्द वापरला जात आहे त्याऐवजी अनुसूचित जाती हा शब्द वापरण्यात यावा. राज्यघटनेत देखील अनुसूचित जाती हाच शब्द आहे, असं माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अध्यादेशात म्हटलं आहे. \n\nयाआधी समाज कल्याण विभाग मंत्रालयानं म्हटलं होतं की कार्यालयीन व्यवहार, प्रकरणं, प्रमाणपत्र, करार या ठिकाणी राज्यघटनेमध्ये वापरण्यात आलेला Scheduled Caste हा शब्द वापरण्यात यावा. \n\nयाच शब्दाचं भाषांतर भारतीय राजभाषांमध्ये करून त्या त्या राज्यात तो शब्द (मराठीमध्ये अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त या शब्दाला तो अर्थ आहे पण अनुसूचित जातीला तो अर्थ प्राप्त होत नाही. दलित शब्दाला क्रांतीचा आणि विद्रोहाचा अर्थ आहे.\" \n\n'दलित' हा शब्द जगभर पसरला असल्यामुळे हा शब्द वापरावा असा विचार भाजप खासदार उदित राज यांनी मांडला ते म्हणतात, \"जगभरातल्या विद्यापीठांमध्ये आणि संस्थांमध्ये दलित हा शब्द पोहोचला आहे. दलित हा शब्द क्रांतीचं आणि संघर्षाचं प्रतीक बनला आहे. शब्दानं काही फरक पडत नाही. जर ब्राह्मणांना दलित म्हणून संबोधित केलं असतं तर दलित हा शब्द सन्मान ठरला असता. शब्दानं काही फरक पडत नाही. उद्या दलित या शब्दाऐवजी दुसरा शब्द वापरला तर तो शब्द देखील अपमानासारखा होईल.\" \n\nजनता दलाचे नेते श्याम रजक म्हणतात, \"नाव बदलून काही फरक पडणार नाही, आधी म्हटलं हरिजन मग म्हटलं दलित आता म्हणत आहेत अनुसूचित जाती आणि जमाती. नाव बदलण्यापेक्षा समतेवर आधारित समाजाची स्थापना करणं महत्त्वाचं आहे. आधी काही वेगळं म्हटलं जात होतं मग आता काही वेगळं म्हटलं जाईल. त्यानं काय फरक पडेल? त्यांची स्थिती सुधारण्यासाठी कालमर्यादा आखून दिली आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी लोकांवर कारवाई केली तर त्यानं परिवर्तन होऊ शकतं.\"\n\n...तर मग अत्याचाराचं वार्तांकन कसं होणार?\n\n\"जर या शब्दावर बंदी घातली तर दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या प्रसार माध्यमांनी कशी द्यायच्या. हजारो पुस्तकांत दलित या शब्दाचा उल्लेख आहे,\" असं तुषार व्हानकटे यांनी बीबीसी मराठीच्या होऊ द्या चर्चामध्ये म्हटलं आहे. \n\n\"दलित, हरिजन हे शब्द घटनाबाह्य आहेत. घटनेनुसार या सर्व वर्गांना SC, ST, OBC, NT असंच म्हटलं पाहिजे. त्यांना दलित, भटके असं म्हणू नये,\" असा विचार भूषण बोधारे यांनी मांडला आहे. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ातील पत्रकार सोपान बोंगाणे सांगतात.\n\nजिल्हाप्रमुख ते 'धर्मवीर' \n\nयादरम्यान दिघे यांनी टेंभी नाका परिसरात 'आनंद आश्रमा'ची स्थापना केली. दररोज सकाळी या आश्रमात 'जनता दरबार' भरायचा. परिसरातील लोक त्यांच्या समस्या दिघेंना सांगायचे आणि ते त्या तत्काळ सोडवायचे. \n\n\"आनंद आश्रमात समस्याग्रस्त लोक सकाळी 6 वाजल्यापासून जमलेले असायचे. दिघे लोकांच्या तक्रारी ऐकून घ्यायचे. बघतो, नंतर करतो, अशी त्यांच्या कामाची पद्धत नव्हती. तक्रार योग्य वाटल्यास ते संबंधितांना लगेच फोन लावायचे. प्रसंगी सांगूनही काम नाही होत म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोतं.\n\n'तुझा खोपकर करू का?'\n\nआनंद दिघे 1989च्या ठाणे महापौर पदाच्या निवडणुकीमुळे राज्यभर प्रकाशझोतात आले.\n\nया निवडणुकीत महापौरपदासाठी प्रकाश परांजपे शिवसेनेचे उमेदवार होते आणि शिवसेनेचा महापौर निवडून येणं अपेक्षित होतं. \n\nआनंद दिघे शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख असल्यानं परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. \n\nआनंद दिघे, मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे\n\nपण परांजपे यांचा फक्त एका मतानं पराभव झाला. या निवडणुकीत शिवसेनेची काही मतं फुटल्याचं समोर आलं. या पराभवानंतर बाळासाहेब खवळले आणि त्यांनी 'गद्दार कोण?' असं विचारायला सुरुवात केली. \n\nबाळासाहेबांनी जाहीरपणे म्हटलं की, \"ज्यांनी फंदफितुरी केली आहे, त्यांना आम्ही क्षमा करणार नाही,\" देसाई सांगतात. \n\nकाही दिवसांनी शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांनी स्वत:च्याच पक्षाशी प्रतारणा करून विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत दिलं आणि त्यामुळे मग शिवसेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं, अशी चर्चा सुरू झाली.\n\nमहिन्याभरानंतर खोपकरांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आला. याप्रकरणी दिघे यांच्यावर आरोप करण्यात आले आणि त्यांना टाडा कायद्याअंतर्गत (Terrorist And Disruptive Activities Prevention Act, 1987)अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. त्यांच्या मृत्यूपर्यंत ही केस सुरू होती. \n\n\"या प्रकारानंतर ठाण्यात काही वाद झाला तर 'तुझा खोपकर करू का?'असं म्हटलं जायचं,\" असं हेमंत देसाई सांगतात. \n\nटक्क्यांचं राजकारण\n\nठाणे महापालिकेत शिवसेनेची सत्ता असताना आणि आनंद दिघे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असताना त्यांनी स्वत:च्याच पक्षातील नगरसेवकांविरोधात आरोप केला.\n\n\"ठाणे महापालिकेत 41 टक्के भ्रष्टाचार चालतो. ठाण्यामध्ये पालिकेचे ठेके देताना टक्केवारी कमिशन नगरसेवक खातात,\" असा त्यांचा आरोप होता. \n\nयावरून मग शासनाचे सचिव नंदलाल यांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली. \n\n\"वर्षभराच्या चौकशीनंतर नंदलाल समितीचा अहवाल आला. पण तोवर दिघेंचा मृत्यू झाला होता. दिघेंच्या आरोपात तथ्य आढळून आलं, पण नंतरच्या काळात हे सर्व गुंडाळलं गेलं,\" पोखरकर सांगतात. \n\n'आनंद दिघे आपल्यातून गेले'\n\n24 ऑगस्ट 2001ची पहाट. गणोशोत्सव असल्यानं दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. अशातच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला. \n\nअपघातानंतर त्यांना..."} {"inputs":"...ातीला जबरदस्ती हात लावत असेल किंवा अशा प्रकारची क्रिया करत असेल ज्यात पेनिट्रेशनशिवाय शारीरिक संबंध घडत असतील तर अशा व्यक्तीला लैंगिक छळाचं दोषी समजलं जाईल.\"\n\nमहिलांचं शोषण\n\n2012 मध्ये पारित झालेला पॉक्सो कायदा खास अल्पवयीन मुली\/मुलांच्या बाबतीत होणारी लैंगिक हिंसा आणि लैंगिक छळ यांची व्याख्या, त्या संदर्भातली कायदेशीर प्रक्रिया आणि शिक्षा निश्चित करतो. \n\nपॉक्सो कायद्याच्या कलम 42 नुसार अल्पवयीन मुलांवर झालेल्या लैंगिक अत्याचारासंदर्भात पॉक्सो कायद्याच्या आधी आलेला कोणताही कायद्यात वेगळ्या तरतुद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाप्ती वाढवली गेली. पीडितेचं हितं ध्यानात घेऊन न्यायप्रक्रिया काय असेल हे ठरवलं गेलं आणि अनेक गुन्ह्यांमध्ये किमान शिक्षेची तरतूद अधिक कडक केली गेली.\n\nमहिलांवरील अत्याचार\n\nअनेक जाणकारांच्या मते किमान शिक्षेची तरतूद कडक केल्याने अनेक प्रकरणांमध्ये फायद्यापेक्षा तोटे जास्त होत आहेत.\n\nऑड्री डिमेलो म्हणतात की, \"लैंगिक छळाचे आरोपी आपल्याच समाजातून येतात आणि त्यांना शिक्षा देताना न्यायाधीश त्यांची पार्श्वभूमी, पहिल्यांदा केलेला अपराध, त्यांच्यावर असलेली कौटुंबिक जबाबदारी अशा घटनांचाही विचार करतात. आणि अनेक केसेसमध्ये असं निदर्शनाला येतं की किमान शिक्षेची तरतूद कडक असल्याने न्यायधीश अशा आरोपींना जेलमध्ये पाठवण्याऐवजी सोडून देतात.\"\n\nत्यांच्यामते कडक शिक्षा म्हणजेच न्याय असं समजणं योग्य नाही. \"उलट गुन्ह्यांचं विश्लेषण करून योग्य न्यायिक प्रक्रियेचं पालन करणं उचित ठरेल. पण हा वाद संसद आणि रस्त्यांवर व्हायला हवा. सध्याच्या प्रकरणात न्यायपालिकेला अस्तित्वात असणाऱ्या लैंगिक हिंसा कायद्याच्या अधीन राहून पीडितेला न्याय द्यायला हवा होता.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ातून गावी जवळपास 15 लाख कामगार घरी परतले आहेत. यापैकी 20 टक्के कामगार गावी परतले आहेत. \n\nएवढ्याच संख्येने स्थलांतरित कामगार अनेक राज्यांमध्ये अडकले आहेत. अशा परिस्थितीत शहरात त्यांच्या जागी काम कोण करणार? हीच काळजी केंद्र आणि राज्य सरकारला सतावते आहे. \n\nरोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणारे मजूर\n\nपंजाब, दिल्ली आणि महाराष्ट्राच्या अडचणी\n\nहे कामगार शेतीच्या कामांमध्ये तसंच कन्स्ट्रक्शन या ठिकाणी काम करतात. तिथे काम मिळालं नाही तर घरं किंवा सोसायटीत हाऊसहेल्प, सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. याव्यतिरिक... उर्वरित लेख लिहा:","targets":"Migration & reverse migration in the age of Covid-19 या लेखाचे ते सहलेखक आहेत. ते जयपूरच्या IIHMR विद्यापीठात प्राध्यापक आहेत.\n\nत्यांच्या मते परतीच्या स्थलांतराकडे दोन पद्धतीने पाहता येईल. परतीच्या स्थलांतरांचा सकारात्मक परिणाम होईल. शहरांमध्ये वेगळ्या पद्धतीचं औद्योगिकीकरण आणि विकास पाहायला मिळेल. कामगारांना वेतन चांगलं मिळू लागेल, त्यांचं राहणीमान सुधारेल. \n\nमात्र एक दुसरीही बाजू आहे. कामगारांची टंचाई असल्याने प्रत्येक कामगाराच्या कामावरचं लक्ष वाढेल. बार्गेनिंग पॉवर कमी होईल. कामगार कायद्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. \n\nउत्तर प्रदेश आणि बिहारवर काय परिणाम होईल?\n\nअशा राज्यांचं काय जिथे हे कामगार परतत आहेत. या राज्यांसाठी विशेष अडचण नसेल असं संजय कुमार यांना वाटतं. \n\nबिहार आणि उत्तर प्रदेशात कामगार शंभर रुपये दिवसाला कमावत असतील तर पन्नास रुपयावर गुजराण करतील. ते सरकारवर बोजा ठरणार नाहीत. \n\nबिहार आणि उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी बेरोजगारीचे आकडे वाढलेले आढळतील तेव्हा राज्य सरकारांसाठी अडचण निर्माण होईल. ज्या राज्यातून हे कामगार परतले आहेत तिथे आव्हानात्मक परिस्थिती आहे. \n\nदुसरं आव्हान म्हणजे कामगारांच्या माध्यमातून कोरोनाचं संकट गावांपर्यंत पोहोचेल याचं. आतापर्यंत कोरोनाचं संकट शहरांभोवती केंद्रित होतं. गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर ते रोखणं राज्य सरकारसाठी आव्हानात्मक असेल. \n\nउपाय काय?\n\nजे कामगार शहरं सोडून गावी परतत आहेत, ते पुन्हा शहरात येतील का? बीबीसीने हा प्रश्न विविध राज्यांमध्ये परतलेल्या कामगारांना विचारला. बहुतांश कामगारांनी काही महिने तरी गावी राहू असं सांगितलं आहे. इतक्यात परत जाणार नाही असं सांगितलं. \n\nअझीज प्रेमजी विद्यापीठातील राजेंद्रन नारायणन याकडे वेगळ्या पद्धतीने बघतात. शहरात परत याल का हा प्रश्न पायी घरी जाणाऱ्या कामगारांना विचारलात तर त्यांचं उत्तर नाही असेल, मात्र एका आठवड्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होईल असं सांगितलंत तर त्यांचं उत्तर बदललेलं असेल. \n\nविविध शहरांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगारांसाठी काम करणाऱ्या अॅक्शन नेटवर्कचा राजेंद्रन भाग आहेत. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने काम करायला सुरुवात करायला हवी. \n\nमनरेगाचं बजेट चार पटींनी वाढवण्यात यायला हवं ही राजेंद्रन यांची प्रमुख मागणी आहे. ज्या राज्यांमध्ये हे कामगार परतत आहेत तिथे केवळ शंभर दिवस काम देऊन..."} {"inputs":"...ातून व्हावेत असा विचार आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना 23 जागा लढेल आणि भाजप 25 जागा लढेल. विधानसभेच्या संदर्भात मित्रपक्षांशी चर्चा करून त्यांच्या जागा निश्चित करण्यात येतील. त्यातून उरलेल्या अर्ध्या जागा शिवसेना आणि भाजप लढेल. गेल्या पाच वर्षात आम्ही जे काही काम केलं आहे, त्याच्या बळावर जनता आम्हाला पुन्हा निवडून देतील असा विश्वास आहे. त्यामुळे पुन्हा सरकार आल्यानंतर पद आणि जबाबदाऱ्या यांची समानता राखण्याचाही आम्ही निर्णय घेतलेला आहे.\"\n\nत्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, \"शिवसेना आणि भाजपला हरवण्यासा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा होत्या. पण यावेळी अटी आणि शर्थी शिवसेनेच्या असणार आहेत. अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद किंवा नगरविकास, ग्रामविकास, गृहमंत्रालय यांसारख्या मलईदार खात्यांचा आग्रह शिवसेना धरू शकते.\n\n\"शिवसेना सत्तेचा जास्तीत जास्त वाटा आपल्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करणार. पण मुख्यमंत्रिपद मिळत असल्यामुळे ते काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाणार नाहीत. त्यांचे राजकीय केमिस्ट्री मुळात जमणारी नाही. त्यामुळे ते त्यांच्यासोबत जाणं शक्य नाही, त्यापेक्षा भाजपकडून समसमान किंवा शक्य असेल तर जास्तीत जास्त सत्तेचा वाटा घेण्याचा प्रयत्न ते करतील,\" असं अकोलकर सांगतात. \n\nरिस्क न घेता पक्ष वाढवण्याचे प्रयत्न \n\nअकोलकर सांगतात, \"केंद्राच्या सत्तेत शिवसेना सामील आहे. त्यामुळे राज्यात पक्षाचा मुख्यमंत्री बनवण्यासाठी ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जातील अशी चिन्ह नाहीत. बाळासाहेब ठाकरे रिस्क घेऊन राजकारण करायचे. पण उद्धव ठाकरे रिस्क घेत नाहीत. त्यांची आजवरची शैली पाहता काम्प्रोमाईज प्रकारचं राजकारण करतात. मोदी-शहा यांच्या राजकारणापुढे शिवसेना काही वेगळं पाऊल उचलेल, असं सध्यातरी वाटत नाही.\n\nशिवसेना सत्तेचा वापर आता पक्ष वाढवण्याच्या दृष्टीकोनातून करताना दिसेल. यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला शहरी भागात जास्त जागा लढवायला मिळाल्या नव्हत्या. पण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जाण्यापेक्षा भाजपसोबत सत्तेत सहभागी होऊन लोकांशी संबंधित खात्यांची मागणी करणं आणि त्या मंत्रालयाच्या माध्यामातून शहरी भागात पक्ष मजबूत करण्यावर शिवसेना लक्ष केंद्रीत करू शकते,\" असं संजय मिस्कीन सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ातो. \n\nNSSO ही संस्था नियमितपणे आकडेवारी गोळा करते. केवळ रोजगाराचेच नाही तर इतरही आकडे NSSO कडून गोळा केले जातात. \n\nजर रविशंकर प्रसाद अधिकृतपणे NSSOचे आकडे चुकीचे असल्याचं सांगत असतील, तर ते या संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. म्हणजेच त्यांनी गोळा केलेल्या इतर आकडेवारीवरही ते संशय व्यक्त केला आहे. \n\nही खूप गंभीर बाब आहे. सरकारजवळ नेमके कोणते आकडे आहेत? सरकार कशाच्या आधारे आपलं धोरण आखत आहे? \n\nदुसरी गोष्ट म्हणजे NSSO आणि अन्य संस्थांच्या आधारे सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा GDP मोजला जातो. जर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आर्थिक सवलती दिल्या आहेत. \n\nसरकारच्या या उपाययोजनांनंतरही दरवाढ कमी आहे आणि त्याचं कारण म्हणजे गेल्या तीन वर्षात असंघटित क्षेत्रातही घट झालीये. सरकार मात्र ही गोष्ट मान्य करायला तयार नाही. \n\nजोपर्यंत असंघटित क्षेत्रावरील संकट दूर होणार नाही, तोपर्यंत संघटित क्षेत्रालाही मंदीचा फटका बसणार. \n\nसरकारनं गेल्या दोन महिन्यांत ज्या काही उपाययोजना केल्या त्या सर्व संघटित क्षेत्रासाठी होत्या. कारण सरकारवर कॉर्पोरेट क्षेत्राचा दबाव आहे. सरकारनं गेल्या तीन वर्षांत जे करायला हवे, ते उपाय नाही केले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ातो. सदरचा अहवाल आजतागायत अस्तित्वात असताना सदरच्या खटल्याबाबत पुन्हा तपास सुरू होतो, यासाठी आरोपींच्या पोलीस कोठडीचं समर्थन करणारं कोणतंही योग्य, संयुक्तिक आणि कायदेशीर कारण आढळत नाही. \n\nया पूर्वी करण्यात आलेला तपास अपूर्ण होता का? त्यात कशा प्रकारे त्रुटी राहिल्या आहेत? त्या का राहिल्या? याबाबत अभियोग पक्षाकडून कोणतंही सबळ कारण आणि पुरावा मांडण्यात आलेला नाही. त्यामुळे आरोपी क्रमांक 1 ते 3 बाबतच्या पोलीस कोठडीचं समर्थन करता येत नाही. \n\nअन्वय नाईक प्रकरण काय आहे?\n\n5 मे 2018 रोजी अन्वय नाईक यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ब गोस्वामींनी फेटाळले आरोप\n\n\"अक्षता नाईक या सत्याला तोडून-मोडून मांडत आहेत. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेडशी (अन्वय नाईक यांची कंपनी) असलेला सर्व व्यवहार पूर्ण करण्यात आला असून, त्याचे कागदपत्रही आमच्याकडे आहेत,\" असं अर्णब गोस्वामींच्या टीमने म्हटलं आहे. \n\nतसंच, \"अक्षता नाईक यांना त्यांनी केलेल्या आरोपांचे कुठलेच पुरावे पोलिसांसमोर सादर करता आले नाही. त्यामुळे हे प्रकरण बंद झाले आहे. कुठलेही अवैध कृत्य झाले, याचे त्यांच्याकडे पुरावे नाहीत.\n\n\"अक्षता नाईक यांनी सत्या चुकीच्या पद्धतीने मांडल्यास, चुकीचे दावे केल्यास किंवा ARG आऊटलायर मीडियाला लक्ष्य केल्यास बदनामी केल्याप्रकराणी कायदेशीर कारवाई करू,\" असा इशाराही अर्णब गोस्वामींनी दिला होता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात्कालीन नियंत्रण विभागातली माणसं सेगवेचा वापर करतात. वाहतुकीसाठी खाजगी किंवा सार्वजनिक तत्त्वावर हे कधीच व्यवहार्य होऊ शकलं नाही\n\nक्विस्टर\n\nचित्रपट स्ट्रीमिंग क्षेत्रातलं नेटफ्लिक्स हे मोठं नाव. 2011 मध्ये कंपनी जम बसवत होती. त्यावेळी CEO रीड हेस्टिंग्स यांना डीव्हीडी भाडेतत्वावर देण्याचा व्यवसायही सुरू राहू शकतो असं वाटलं. त्यातूनच क्विकस्टरचा जन्म झाला.\n\n मात्र नेटफ्लिक्स आणि क्विकस्टर यांना बाजूला करण्यात आलं. त्यासाठी वेगळं शुल्कही द्यावं लागणार होतं. त्यामुळे अवघ्या महिनाभरात क्विकस्टरने ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ात्र आता त्याला पूर्वीसारखे मासे मिळत नाहीत. त्याला कोस्टलरोडमुळे होणाऱ्या नुकसानाची भीती वाटते.\n\nतो सांगतो, \"कोस्टलरोड प्रकल्पात असलेले पार्किंगलॉट, बागीचे यासाठी जी समुद्रात भर टाकणार आहे त्यामुळे समुद्राच्या भरतीच्या वेळी आमचं गाव वाहून जाण्याची भीती आहे. समुद्राला उधाण आल्यावर सर्व पाणी आमच्या घरात घुसण्याची शक्यता आहे.\" \n\nसिलिंकच्या वेळेस ४८ दिवस बंद होत्या बोटी\n\n\"सिलिंक बांधायच्या वेळेसही आम्ही विरोध केला होता. मात्र शासनाने आमच्या मागण्या मान्य करू असं आश्वासन दिलं होतं. आमची मुख्य मागणी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिती सदस्य गिरिष साळगावकर सांगतात, \"पर्यावरण आणि भूमिपूत्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही पर्यावरणाला हानी पोहोचवली तर भूमिपुत्रालाही त्याचा फटका बसणार आहे. \n\n\"विकास करण्याच्या नावाखाली इथला भूमिपूत्र जर नष्ट होणार असेल तर त्याला विकास कसं म्हणावं. मत्स्यशेती ही कोळी लोकांची हक्काची शेती आहे. ती नष्ट करून विकास होणार असेल तर त्याचा काहीच फायदा नाही. कोस्टल रोडची खरंच गरज आहे का? हा प्रश्न आहे. कारण वाहनांनी केवळ प्रदूषणच होणार. जर तुम्ही पर्यावरण नष्ट करण्याच्या दिशेनेच पाऊलं उचलत असाल तर उगाच आम्ही पर्यावरण पुरक प्रकल्प आणतोय असा सरकारने आव आणू नये.\"\n\nकाय आहे कोस्टल रोड प्रकल्प?\n\nमुंबई आणि पश्चिम उपनगरांना जोडण्यासाठी तसेच अतिवेगवान वाहतुकीसाठी मुंबई महापालिकेने कोस्टल रोडचा (समुद्रकिनारी मार्ग) प्रकल्प मांडला आहे. मुंबईतील मरीन ड्राईव्ह ते कांदिवलीपर्यंत जाणारा हा मार्ग २९ किलोमिटरचा असेल. \n\nहे २९ किलोमिटरचं अंतर दोन भागात दक्षिण आणि उत्तर असं विभागलं जाणार आहे. दक्षिण भागात मरिन ड्राईव्ह ते सीलिंक हे ९.९८ किमीचे अंतर असेल. तर उत्तर भागात सिलिंक ते कांदिवलीपर्यंतचे १९.३ किलोमिटरचं अंतर असेल.\n\nमोठे रस्ते, विविध बागीचे, पार्किंगची व्यवस्था असा अनेक सोयीसुविधा या प्रकल्पाच्या आराखड्यात देण्यात आल्या आहेत. \n\nउच्च न्यायालयाने दिली स्थगिती\n\nमुंबई उच्च न्यायालयाने कोस्टल रोड प्रकल्पावर लावलेली स्थगिती उठवण्यास नकार दिला आहे. कोस्टलरोडच्या दोन्ही भागांना दोन जनहित याचिकांव्दारे आव्हान देण्यात आलं आहे. \n\nसोसायटी फॉर इम्प्रूव्हमेंट ऑफ ग्रीनरी अँड नेचर आणि स्थानिक रहिवाशांच्यावतीने या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. \n\nउच्च न्यायालयाने या प्रकल्पासाठी टाकण्यात येणाऱ्या भरावाच्या कामासह इतर कामावरील स्थगिती उठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. \n\nतर याप्रकरणी पुढील सुनावणी ३ जून रोजी ठेवण्यात आली आहे. तर या निर्णयाविरोधात मुंबई महानगर पालिका आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ात्री ओरलँडोमध्ये घेतलेल्या सभेत ट्रंप म्हणाले, \"आपण अमेरिकेला पुन्हा महान बनवणार आहोत.\"\n\nकाही समर्थकांमध्ये इतका उत्साह होता की ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना बघण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच कार्यक्रमस्थळी येऊन थांबले होते. \n\nदरम्यान, ट्रंप यांच्या रॅलीचा विरोध करण्यासाठी जवळच निषेध आंदोलनही करण्यात आलं. \n\n'स्थलांतरितांना बाहेरचा रस्ता दाखवणार'\n\nट्रंप यांनी जवळपास 80 मिनीट भाषण केलं. यात त्यांनी 2016च्याच घोषणांचाच पुनरुच्चार केला. \n\nया भाषणात त्यांनी बेकायदा स्थलांतरितांवर कठोर कारवाई करण... उर्वरित लेख लिहा:","targets":"विश्वात जगत आहेत.\"\n\nते म्हणाले, \"या राष्ट्राच्या आधुनिक इतिहासातल्या सर्वांत वाईट राष्ट्राध्यक्षाला पराभूत करणे, हे आपलं सर्वांत महत्त्वाचं काम आहे.\"\n\nट्रंप यांच्या भाषणाआधी काय झाले?\n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रॅलीआधी त्यांच्या हजारो समर्थकांनी सभास्थळी गर्दी केली होती. ओरलँडोच्या अॅमवे सेंटरमध्ये अनेक जण सोमवारी सकाळपासूनच आले होते.\n\nस्वतः ट्रंप यांनी रॅलीच्या दोन दिवस आधी हजारो समर्थक येतील, असं जाहीर केलं होतं. \n\nCBS न्यूजच्या वृत्तानुसार उपस्थित असलेल्या अनेक मतदारांनी अर्थव्यवस्था आणि बेकायदा स्थलांतरित हे त्यांच्यादृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचे मुद्दे असल्याचं सांगितलं. \n\nट्रम्प यांच्या विरोधात निषेध आंदोलनही झालं. GoFundMe या मोहिमेदरम्यान बेबी ट्रंपला आणण्यात आलं होतं. त्या बेबी ट्रम्पचे फुगे विरोध प्रदर्शन करणाऱ्यांनी आंदोलनादरम्यान आणले होते. राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांच्या नुकत्याच झालेल्या लंडन दौऱ्यादरम्यान या बेबी ट्रंपचं चित्र असलेले फुगे उडवण्यात आले होते. \n\nया रॅलीनंतर सोशल मीडियावर काही व्हिडियो व्हायरल होत आहेत. या व्हिडियोमध्ये 'प्राउड बॉईज' या कडव्या उजव्या विचारसरणी असलेल्या संघटनेचे काही सदस्य ट्रंप विरोधी निदर्शनं करणाऱ्यांना धक्काबुक्की करत आहेत आणि पोलीस त्यांना अडवत असल्याचं दिसतंय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ादायी आणि अंधारातून अंधाराकडे नेणारा असणार होता.\n\nसत्ताधाऱ्यांची आक्रमकता \n\nविरोधी पक्षांनी जो संयम दाखवला त्याचे प्रतिबिंब तर सोडाच, पण त्याला प्रतिसाद देण्यात देखील अधिकृत वर्तुळांच्या जवळ असलेल्या मंडळींना अपयश आले. \n\nपरराष्ट्र सचिवांनी जगाला देऊ केलेल्या निवेदनात जो चतूर संयम होता, तो सत्ताधारी पक्षाच्या आणि त्याच्या मित्रांच्या प्रतिक्रियांमध्ये राहिला नाही. या अवघड प्रवासाच्या अंधाराचा आपल्या पक्षीय आणि वैचारिक फायद्यासाठी लाभ उठवण्याचा मोह त्यांना टाळता आला नाही. \n\nआतापर्यंत नेहेमीच खुद्द... उर्वरित लेख लिहा:","targets":"चित्रण दाखवून आपली आणि जनतेची युद्धाची भूक भागवून घेतली!\n\nपुलवामाच्या घटनेनंतर निर्माण झालेल्या संतापातून देशात आक्रमक राष्ट्रवादाची लाट येणे अपरिहार्य होते. पण त्याचे भांडवल करून स्वतःची पोळी भाजत असतानाच माध्यमांनी राष्ट्रवादाचे उतू जाणारे कढ काढण्याची गरज नव्हती. \n\nसोशल मीडिया हे तर सर्वांत जास्त खवळलेल्या सामाजिक घटकांचे प्रतिबिंब होते. तिथे आता युद्ध कधी सुरू होणार याचीच सध्या उत्कंठा लागून राहिली आहे. बालकोट म्हणजे जणू काही पाकिस्तानचा अंतच आहे, असा तिथे सारा माहोल पहिले 24 तास राहिला. \n\nमग काही टीव्ही वाहिन्यांनी हवाई हल्ल्यांचे म्हणून काल्पनिक चित्रण दाखवून आपली आणि जनतेची युद्धाची भूक भागवून घेतली! तर दुसर्‍या दिवशीच्या वर्तमानपत्रांनी सगळी कसर भरून काढीत पाकिस्तानचा खतमा झाल्याची द्वाही फिरवली. \n\nपुढे काय?\n\nया सगळ्या नाट्यानंतर आणि त्यातल्या बर्‍या-वाईट आणि कुरूप घटकांच्या दर्शनानंतर आता खरी गुंतागुंत पुढे यायला लागली आहे. दुर्दैवाने माध्यमांनी आणि सरकार पक्षाने एकतर्फीपणे आधी जे वातावरण निर्माण केले आहे, त्यामुळे आता नव्या गुंतागुंतीचा सामना करण्याची समाजाची ताकद खच्ची झालेली असू शकते. \n\nप्रतिशोधाची भाषा झाली, हवाई हल्ले कसे निर्धोक हुकूमचे पत्ते आहेत, याची चर्चा करून झाली. पण मग आता समोर उभ्या ठाकलेल्या रक्तरंजित चकमकींच्या वास्तवाचे काय करायचे? चकमकी आणखी पसरू द्यायच्या की त्या नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न करायचे?\n\nसरकारने तसे प्रयत्न केले तर सरकारची ती नामुष्की ठरू शकते आणि सरकारने ते केले नाही तर सरकारच्या माथ्यावर अनेक सैनिकांचे प्राण गेल्याचा ठपका येऊ शकतो. सामाजिक माध्यमांमधून आणि टीव्ही पडद्यांवरून गर्जना करणार्‍यांना या पेचाचे भान नाही. स्वतःच या प्रकरणाचे राजकीय भांडवल करू पाहणार्‍या सरकार पक्षाला याची क्षिती नाही, अशा चक्रव्यूहात आपण अडकत आहोत. \n\nबालकोट घडले त्या दिवशी सकाळी आपण परराष्ट्र सचिवांच्या शब्दकळेच्या कौतुकत मश्गूल होतो. ते ठीकच होते — एक निवेदन म्हणून ते चांगले होते, पण त्यातून न जगभरच्या देशांना आपण वळवू शकतो, ना पाकिस्तानला कृतीपासून परावृत्त करू शकतो. \n\nखरे तर, आपण अधिकृत निवेदन करून पाकिस्तानची सोय करून दिली. कारण आपण हल्ले केले हे स्पष्ट केल्यामुळे आपला प्रतिस्पर्धी सोयिस्करपणे स्वतःच्या बचावची भाषा आता करू शकेल. म्हणजे एक बेजबाबदार राष्ट्र हे पाकिस्तानचे रूप मागे पडून..."} {"inputs":"...ान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\n\"चीननं देशात प्रवेश करून लडाखमधील भाग काबीज केला आहे. हे घडत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र शांत बसले आहेत,\" असं ट्वीट काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलं आहे. \n\nत्याला उत्तर देताना केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलं, \"आम्हाला हा वाद शांततेनं सोडवायचा आहे. पण, हे लक्षात घ्यायला हवं की आजचा भारत हा २०२०चा भारत आहे, १९६२चा नाही. आजचा भारत हा नरेंद्र मोदी यांच्यासारख्या खंबीर नेत्याचा आहे, काँग्रेस नेत्यांचा नाही.\" \n\n3. मजुरांची नोंदणी करा - सुप्रीम क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेदीची सर्व केंद्रं, कृषी उत्पन्न बाजार समित्या, कृषी केंद्र आणि इतर संबंधित सर्व कार्यालयं शनिवार, रविवारच्या सार्वजनिक सुटीसह पुढील आदेश होईपर्यंत सुरू ठेवा, असेही आदेश देण्यात आले आहेत. इंडियन एक्स्प्रेसनं ही माहिती दिली आहे. \n\nबुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, \"कुठल्याही परिस्थितीत कापसाची खरेदी पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ान, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका) परस्पर सहकार्य करतील. यातून चीनला या प्रदेशात जे काही करायचं असेल ते कायद्यानुसारच करावं लागेल आणि यात तुम्ही सहकार्य केलं नाही तर शक्य ते सर्व आम्ही करू, असा इशारा देता येईल.\"\n\nराजीव भाटिया म्हणतात, \"ब्रिक्समध्ये बरंच काम झालंय. क्वाडच्या तुलनेत ती बरीच विकसित संस्था आहे. यावर्षी भारत ब्रिक्स परिषदेचं आयोजन करणार आहे. त्यामुळे ब्रिक्सला पुढे घेऊन जाणे हेदेखील भारताच्या हिताचंच आहे.\"\n\nब्रिक्स अधिक मजबूत संघटना आहे का?\n\nभारत आणि चीन यांच्यातल्या संबंधात कटुता आल्यानंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला हवं, हाच या प्रकरणाचा सारांश आहे. \n\nमॅनेज करणं आणि उत्तम संबंध प्रस्थापित करणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भारत-चीन सीमा संघर्षापूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. संघर्षापूर्वी दोन्ही देशांमध्ये घट्ट मैत्री असल्याचं भासत होतं. मात्र, तरीही परराष्ट्र मंत्र्यांनी चीनसोबतचे संबंध मॅनेज करावे, असं म्हटलं होतं. \n\nपरराष्ट्र मंत्र्यांच्या पुस्तकातच त्यांच्या परराष्ट्र धोरणाची झलक दिसून येते. संयुक्त राष्ट्रांसारख्या अनेक देशांच्या संघटनेपेक्षा ते कमी देश असणाऱ्या छोट्या गटांना प्राधान्य देतात. \n\nक्वाड आणि ब्रिक्स या दोन्हीमध्ये भारताच्या उपस्थितीमुळे समतोल ढासळण्याचा विषयच नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांचं म्हणणं आहे. प्रत्येक आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताला 'उंच टेबलावर बसायचं' आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nया सूत्राच्या म्हणण्यानुसार, \"संयुक्त राष्ट्रांमध्ये अनेक देश आहेत. त्यामुळे तिथे तुमचं नेतृत्त्व नेहमीच खुलून येत नाही. याउलट छोट्या गटांमध्ये भारत एक उदयोन्मुख जागतिक शक्तीच्या रुपात दिसतो आणि यामुळे देशाचं प्रोफाईल वाढतं.\"\n\nगेल्या काही महिन्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक मुद्द्यांवर भारताने महत्त्वाची भूमिका बजावायला हवी, यावर भर दिला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ानं त्यांना या खटल्यात तक्रारदार केलं. याबाबतचा खटला सध्या पुण्यातील सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. \n\nपुरावे देऊनही खडसेंना क्लीनचिट? \n\nलाचलुचपत विभागानं खडसे यांना क्लिनचिट दिल्यानंतर अंजली दमानिया यांनी अॅड. असिम सरोदे यांच्या माध्यमातून आपल्याला या खटल्यात तक्रारदार करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. याबाबत बीबीसीनं अॅड. असिम सरोदे यांच्याशी संपर्क केला. \n\nसरोदे म्हणाले, \"हेमंत गावंडे यांच्यापूर्वी अंजली दमानिया यांनी खडसेंच्या घोटाळ्याबाबत कागदपत्रांसोबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली ... उर्वरित लेख लिहा:","targets":".)"} {"inputs":"...ानंतर डॉ. हाफकिन आग्र्याला गेले. तिथून उत्तर भारतातल्या वेगवेगळ्या छावण्यांमध्ये फिरून त्यांनी जवळपास 10 हजार जवानांना लस टोचली. हा प्रयोग यशस्वी ठरला आणि संपूर्ण भारतातून त्यांना बोलावणं येऊ लागलं. \n\nबंगालमध्ये कॉलराने पुन्हा डोकं वर काढलं. तेव्हा त्यांना बंगालमधून बोलावणं आलं. त्यांनी आसाममधल्या चहाच्या मळ्यातल्या मजुरांना आणि गयाच्या तुरुंगातल्या कैद्यांनाही लस दिली. अल्पावधीतच त्यांनी जवळजवळ 42 हजार लोकांना कॉलराच्या लसीची इंजेक्शन्स दिली. ही जगातली पहिली मोठ्या प्रमाणावरील व्हॅक्सीन ट्रायल ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचवणं, हेदेखील मोठं यश आहे. \n\nसाथीच्या रोगांमुळे हजारो जणांचा जीव गेला होता.\n\nडॉ. हाफकिन यांनी पुढची काही वर्ष या व्हॅक्सीचे देशभर प्रयोग केले. मात्र, त्याचदरम्यान पंजाबमधल्या मुल्कोवाल गावात एक अशी घटना घडली जी वैद्यकशास्त्राच्या इतिहासात मुल्कोवाल डिझास्टर म्हणून ओळखली जाते. \n\n30 ऑक्टोबर 1902 रोजी गावातल्या 107 लोकांना ही लस देण्यात आली. काही दिवसांनंतर यातल्या 19 जणांमध्ये टिटॅनसची लक्षणं दिसली आणि लवकरच त्या सर्वांचा मृत्यू झाला. याचा आरोप डॉ. हापकिन यांच्यावर ठेवण्यात आला आणि त्यांना बडतर्फ करण्यात आलं. या बातमीची जगभर चर्चा झाली. ब्रिटनच्या हाऊस ऑफ कॉमन्समध्येही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. \n\nहताश झालेले डॉ. हाफकिन पॅरिसला परतले आणि तिथून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आपली बाजू मांडत राहिले. पुढे तपासात आढळलं की त्यांची काहीच चूक नव्हती. त्यांच्या एका सहकाऱ्यांनी लसीच्या बाटलीवर अस्वच्छ झाकण लावल्याने हा सगळा प्रकार घडला होता. \n\nयानंतर डॉ. हाफकिन भारतात परतले. मात्र, त्यांना कोलकात्याच्या बायोलॉजिकल प्रयोगशाळेच्या संचालकपदी नियुक्त करण्यात आलं. या प्रयोगशाळेत लसीवर संशोधन आणि लस उत्पादन यासाठीची व्यवस्था नव्हती. कदाचित मुल्कोवालच्या आरोपांनी त्यांचा पिच्छा सोडला नव्हता. \n\nडॉ. हाफकिन यांचं प्रेरणादायी कार्य\n\nअसं सांगतात की याच काळात जैन धर्मातल्या अहिंसावादाचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी पक्षी आणि प्राण्यांचा वापर पूर्णपणे बंद केला. \n\nसुप्रसिद्ध बॅक्टिरियॉलॉजिस्ट डॉ. विलियम बलोच यांनी आपल्या आत्मकथेत लिहिलं आहे की कोलकात्यातल्या आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये डॉ. हाफकिन काहीसे चिडचिडे झाले होते. \n\nयाविषयीचा एक किस्सा सांगितला जातो. कोलकात्यातल्या प्रयोगशाळेत डॉ. हाफकिन यांचा एक सहकारी एकप्रकारच्या जंताचं डिसेक्शन करत होता. प्रयोगासाठी म्हणून जंताला मारल्यामुळे डॉ. हाफकिन त्या सहकाऱ्यावर खूप चिडले होते. \n\nअशा स्वभावामुळेच 1915 साली अवघ्या 55 व्या वर्षी त्यांना निवृत्त करण्यात आलं. निवृत्तीनंतर ते लगेच युरोपात परतले. तीन वर्षांनंतर भारतात स्पॅनिश फ्लूची साथ आली आणि भारताला पुन्हा एकदा डॉ. हाफकिन यांची आठवण आली. मात्र, यावेळी डॉ. हाफकिन उपलब्ध नव्हते. विज्ञानापासून दूर आता ते ज्यु धर्माच्या शिकवणीचं पालन करत आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होते. यावर त्यांनी एक लेखही लिहिला होता - Plea of Orthodoxy..."} {"inputs":"...ाना फतेहाबादजवळ रस्ते अपघतात त्यांचा मृत्यू झाला.\n\nमजदूर मुक्ती मोर्चाचे राज्यप्रमुख भगवंत सिंह म्हणतात, \"गेल्या काही दिवसांपासून मलकीत कौर आंदोलन करत होत्या. 27 डिसेंबरच्या रात्री आम्ही लंगर असणाऱ्या ठिकाणी थांबलो. त्यावेळी एक कार त्यांना धडक देऊन निघून गेली. आम्हाला वाटलं की, त्यांना केवळ जखम झालीय. मात्र, त्यात त्यांचा जीव गेला.\"\n\nग्रामस्थांचं म्हणणं आहे की, मलकीत कौर यांचं कुटुंब कर्जात बुडालं आहे आणि त्यासाठी त्यांना सरकारी मदत देण्याचं आवाहन केलंय.\n\nजनक राज, बरनाला, 55, कारला आग लागल्याने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऐकतील. जेणेकरून पुढे असे कुणाचे मृत्यू होणार नाहीत.\"\n\nकाहन सिंह, 74, बरनाला, रस्ते अपघात\n\nकाहन सिंह हे 25 नोव्हेंबर रोजी पंजाब-हरियाणाच्या सीमेवरील खनौरीला जाण्यासाठी आपली ट्रॅक्टर ट्रॉली तयार करत होते. दिल्लीच्या दिशेनं जाण्यासाठी खनौरीला शेतकरी जमणार होते.\n\nकाहन सिंह यांचे नातू हरप्रीत सिंह सांगतात, 25 वर्षांपासून ते शेतकरी आंदोलनांमध्ये सहभागी होत आलेत.\n\nत्यांच्या माहितीनुसार, \"ते गावाचे खजिनदार होते. आपल्या ट्रॅक्टरसाठी ते वॉटरप्रूफ कव्हर आणायला गेले होते. त्यावेळी दुर्घटना घडली. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. मात्र ते वाचू शकले नाहीत. सरकारने आम्हाला पाच लाख रुपयांचा मदतनिधी दिला. शिवाय, कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची मागणीही आम्ही करत आहोत.\"\n\nबलजिंदर सिंह गिल, 32, लुधियाना, दुर्घटनेत मृत्यू\n\nलुधियानातील एका गावात राहणारे बलजिंदर एक डिसेंबर रोजी ट्रॅक्ट आणण्यासाठी गेले होते. मात्र, दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला.\n\nत्यांची आई चरनजीत कौर सांगतात, \"माझा नातू विचारतो की, ट्रॅक्टर आणायला गेलेले त्याचे वडील अजून आले का नाहीत. त्याच्या वडिलांना जखम कशी झाली, असं तो विचारतो.\"\n\nतीन वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर बलजिंदर सिंह यांच्या कमाईवरच घर चालत असे. चरनजीत सांगतात की, आता मी आणि माझी सूनच राहिलोय. कुटुंबात कमवणारा कुणीच राहिला नाहीय.\n\nइतक्या साऱ्यांचा बळी गेल्यानंतरही शेतकरी आपल्या आंदोलनावर, मागण्यांवर ठाम आहेत. मृत्युमुखी पडलेल्यांसाठी ते बलिदान, शहादत असे शब्द वापरतात. \n\nया मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काढलेल्या रॅलीत सहभागी झालेले शेतकरी नेते जोगिंदर सिंह उगराहाँ यांनी घोषणा केली की, आम्ही या बलिदानांना वाया घालवणार नाही आणि शेवटपर्यंत आमचा संघर्ष करत राहू.\n\nसंघर्ष आणखी बलिदान मागेल, पण आम्ही त्यासाठी तयार आहोत, असंही ते म्हणाले.\n\nया मृत्यूंमुळे आंदोलक शेतकऱ्यांचं मनोबल कमी झालं?\n\nशेतकरी नेते हरिंदर कौर बिंदू यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"आम्ही दिवसाला सरासरी एक शेतकरी गमावत आहोत. आम्ही दु:खी आहोत. मात्र, आमचं मनोबल अजिबात कमी झालेलं नाही. किंबहुना, प्रत्येक बलिदानागणिक आमचा निश्चय आणखी वाढत जातंय.\"\n\nपंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, \"शेतकऱ्यांच्या मृत्यूमुळे दु:खी आहे. एकीकडे शेतकरी कडाक्याच्या थंडीची झळ सोसतायेत, तर..."} {"inputs":"...ाना मालक वारलेले. लहान लहान लेकरं कडेवर घेऊन, दारोदार जाऊन गाणे म्हणून मी हे पोट भरायचं साधन केलं. मला कुणाचाच सहारा नाही. अजूनही नाही. मी अजूनही जाते. कुणी पोळी देतं, कुणी तांदूळ देतं, कोणी काहीही देतं. त्याच्यावर मी पोट भरते,\" त्या सांगतात.\n\n\"बाबासाहेब होते म्हणून मी आतापर्यंत वाचले. नाही तर माझी मुलं पण मेली असती आणि मी पण मेले असते.\" हे सांगताना कुडुबाईंना अश्रू अनावर होतात.\n\nकडुबाई गाणं जरी गात असल्या तरी त्यांनी कसल्याही प्रकारचं गायनाचं शिक्षण घेतलेलं नाहीये. याबद्दल त्या म्हणाल्या \"मी ए... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाना शंकरशेट लहान असताना, त्यांच्या आई भवानीबाई वारल्या. आईचं छत्र हरपल्यानंतर काही वर्षांनी म्हणजे 1822 साली वडिलांचं छत्रही हरपलं. त्यामुळं अर्थात, लहानपणीच नानांवर घर आणि व्यापार या सगळ्याचीच जबाबदारी आली.\n\nनाना शंकरशेट यांचं शिक्षणकार्य\n\nसमजत्या वयापासूनच वैयक्तिक आणि सामाजिक जबाबदारीचं भान आलेल्या नाना शंकरशेट यांचं शिक्षण क्षेत्रातील काम उल्लेखनीय मानलं जातं. त्यांनी पाया रचलेल्या संस्थांवर नुसती नजर टाकली, तरी त्यांचं महात्म्य लक्षात येईल.\n\n'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' या पश्चिम भारत... उर्वरित लेख लिहा:","targets":"लींच्या शिक्षणाला फारसं महत्त्व दिलं जात नव्हतं, त्या काळात त्यांचे हे प्रयत्न होते. महिलांसाठी त्यांनी प्रसंगी समाजाचा रोषही पत्कारला. सती प्रथेला त्यांनी केलेला विरोध हे त्यांचं उदाहरण होय.\n\n1823 साली ब्रिटिश पार्लमेंटकडे सती या अमानुष प्रथेवर बंदी आणण्यासाठी अर्ज केला गेला. त्यावर राजा राममोहन रॉय आणि नाना शंकरशेट यांच्या प्रामुख्यानं सह्या होत्या. पुढे म्हणजे 1829 साली ज्यावेळी सती चालीस बंदी घालणारा कायदा आणला गेला, त्यावेळी नाना शंकरशेट यांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला होता. \n\nनाना शंकरशेट यांची राजकीय सक्रियताही प्रभावी राहिली. 1861 साली तत्कालीन मुंबई प्रांताच्या विधिमंडळात नानांना स्थान मिळालं. पुढे त्यांनी अनेक राजकीय निर्णयांवर सकारात्मक प्रभाव टाकल्याचं दिसून येतं.\n\n1962 साली ते तत्कालीन मुंबई प्रांताच्या गव्हर्नरचे सल्लागर म्हणूनही नियुक्त झाले.\n\nबॉम्बे म्युनिसिपल अॅक्ट तयार करण्यात नाना शंकरशेट यांनी योगदान दिलंय. याच कायद्यान्वये मुंबई महापालिकेची स्थापना झाली होती.\n\n31 जुलै 1865 रोजी नाना शंकरशेट यांचं निधन झालं. आयुष्यातील अर्धशतकाच्या कालावधीत त्यांनी संस्थात्मक कामातून मुंबईच्या विकासाचा पाया रचला. या संस्थात्मक कामाच्या सोबतीनं त्यांनी सामाजिक सुधारणेतही योगदान दिलं. \n\nनाना शंकरशेट यांच्याबद्दल लोकसत्ताचे माजी संपादक दिवंगत अरुण टिकेकर यांनी 'मुंबईला आधुनिक बनवणारा महारथी' असे गौरवोद्गार काढले आहेत. ते किती समर्पक आहेत, हेही नाना शंकरशेट यांच्या मुंबईसाठीच्या योगदानावरुन लक्षात येतं. \n\nहेही नक्की वाचा -\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ानास किरण गेल्या होत्या. लहान मुलांची तस्करीविरोधात काम करणाऱ्या नेदरलँड्सस्थित एका स्वयंसेवी संस्थेचे डोहले सहसंस्थापक आहेत.\n\nभारतात जन्म झालेल्या अरुण यांना एका जर्मन दांपत्यानं दत्तक घेतलं. \n\nलहान मुलांचे हक्क आणि शोषणाविरोधात काम करणाऱ्या अरूण यांनी पालकांचा शोध घेणं शक्य असल्याचं किरण यांना सांगितलं. जन्मदात्या आईचा शोध घेण्यासाठी अरुण यांना प्रचंड कायदेशीर लढा द्यावा लागला. \n\nकिरण यांनाही जन्मदात्या आईचा शोध घ्यायचा होताच. अरुण यांना भेटल्यावर किरण यांचा निग्रह पक्का झाला. काय प्रक्रिया कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा याविषयी कोणाही ठामपणे काहीही सांगू शकलं नाही.\n\nआईचा शोध घेण्याची मोहीम सुरू असताना किरण यांना अश्रू अनावर होत. एवढं जंग जंग पछाडूनही हाती काहीच लागत नसल्याने त्या निराश होत. तो टप्पा अवघड होता. \n\nअंजली यांनी प्रयत्न करून अनाथालयातील जन्मदाखल्यांचं रजिस्टर मिळवलं. किरण यांचा जन्मदाखल्यातली माहिती वाचून अंजली यांना धक्का बसला. कारण किरण यांना जुळा भाऊही असल्याचा उल्लेख जन्म दाखल्यात होता. \n\n\"ते अविश्वसनीय होतं. आईची आठवण येण्याचं कारण मला उमगलं. मला सख्खा भाऊ आहे समजणं अनोखं होतं. मला प्रचंड आनंद झाला,\" असं किरण यांनी सांगितलं. किरण यांच्या स्वीडनमधील पालकांना जुळ्या भावाविषयी कल्पना नव्हती. \n\nजन्मदात्या आईची भेट आणि भावुक निरोप \n\nस्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने किरण आणि त्यांच्या मित्राने जुळ्या भावाचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्यांना फार शोध घ्यावा लागला नाही. सुरत शहरातल्या एका उद्योगपतीने त्याला दत्तक घेतलं होतं. मात्र भावाची भेट एवढी सोपी नव्हती. \n\n'भावाला ज्या कुटुंबांने दत्तक घेतलं होतं त्यांनी त्याला दत्तक घेण्यासंदर्भात काही माहिती दिली नव्हती. इतक्या वर्षांनंतर मुलाला दत्तक प्रक्रियेविषयी सांगावं की नाही याबाबत वडील संभ्रमात होते', असं अंजली यांनी सांगितलं. \n\nकिरण यांचे स्वी़डनमधल्या कुटुंबातील भावंडं\n\nअंजली तसेच किरण यांनी भावाच्या वडिलांना खूप समजावलं. अखेर भावाला दत्तक प्रकियेविषयी सांगण्यास ते तयार झाले. भावाची भेट व्हावी यासाठी किरण प्रयत्न करत असल्याचं सांगावं, असं किरण यांनी वडिलांना सांगितलं. \n\nभावाला भेटण्याचा क्षण किरण यांच्या लख्ख स्मरणात आहे. 32 वर्षांनंतर किरण यांना त्यांचा सख्खा जुळा भाऊ भेटला. त्या व्यावसायिकांच्या सगळे घरी गेले. योगायोग म्हणजे भावानेच दरवाजा उघडला. \n\nकिरण आणि त्यांच्या भावाची नजरानजर झाली. दोघांनी एकमेकांना निरखून पाहिलं. ते दोघेही काही बोलले नाहीत. \n\nसगळ्यांनी आइस्क्रीमचा आस्वाद घेतला. \"त्याने मला घड्याळ भेट दिलं. तो खूपच चांगला मुलगा आहे. त्याचे डोळे माझ्यासारखे आहेत. पण त्याच्या डोळ्यांमध्ये वेदना दिसली,\" असं किरण यांनी सांगितलं. \n\nदुसऱ्या दिवशी ते पुन्हा भेटले. किरण राहत असलेल्या हॉटेलमध्ये त्यांची भेट झाली. या भेटीवेळी किरण यांचे डोळे पाणावले. भेटीनंतर निरोप घेणं दोघांनाही कठीण झालं. \n\nकिरण आपल्या मैत्रिणीच्या बरोबरीने भारतात आईचा शोध घेत आहेत.\n\n\"आम्ही..."} {"inputs":"...ानी तलवार आणण्याची घोषणा करणं, याला महत्त्वं होतं,\" असं ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे सांगतात.\n\nअंतुलेंनी भवानी तलवारपुरताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर केला, असं नाही. पुढे त्यांनी कुलाबा जिल्ह्याचं नामांतर 'रायगड' असं केलं. \n\n3) जेम्स लेन प्रकरण\n\nपुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जानेवारी 2004 मध्ये हल्ला झाला. या हल्ल्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित विषयाशी होता.\n\nजेम्स लेन या लेखकानं त्यांच्या 'Shivaji: Hindu King in Islamic India' या पुस्तकात छत्रपत... उर्वरित लेख लिहा:","targets":"माफी योजना\n\n2014 साली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झाल्यानंतर कर्जमाफीची मागणी जोर धरू लागली. \n\nत्यानंतर शेतकऱ्यांची आंदोलनं, मोर्चे, विरोधकांचा वाढता दबाव, अशा सर्वच गोष्टींचा विचार करता, महाराष्ट्र सरकारनं 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017' या नावानं कर्जमाफी योजना आणली.\n\nकर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्यावरून 2017 नंतरच्या महाराष्ट्रातल्या सर्वच निवडणुका गाजल्या. या कर्जमाफी योजनेमुळं पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं राजकारण झालं.\n\nशिवाजी महाराजांशी संबंधित लोकप्रिय घोषणा करण्यासंबंधी ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे म्हणतात, \"महाराष्ट्राचे अस्मितापुरूष म्हणून शिवाजी महाराजांकडे पाहिलं जातं. दुसरं म्हणजे, शिवाजी महाराजांमागे एक मोठी व्होट बँक आहे.\"\n\n6) शिवरायांच्या वंशजांचा राजकारणातील प्रवेश \n\nशिवाजी महाराजांचे वंशज किंवा त्यांच्या सरदारांचे वंशज यांचा राजकीय प्रवेशही महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा विषय राहिला. या वंशजांचा राजकीय प्रवेश सहाजिक छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला गेला. मात्र या वंशजांचा निवडणुकीत किती परिणाम झाला, हा प्रश्न कायमच उपस्थित केला गेला.\n\nयाविषयी ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात, \"छत्रपतींच्या घराण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा प्रभाव नाहीय. सुरूवातीला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की, छत्रपतींची घराणी राजकारणात आणू नका. मात्र कालांतरानं ही घराणी राजकारणात आली. निंबाळकर, भोसले, जाधव ही घराणी येत गेली. मात्र, त्यांच्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण कधीच केंद्रित झालं नाही.\"\n\nशिवाजी महाराजांच्या नावानं वंशजांचा राजकीय वापर होत असला, तरी त्यांचा राजकारणात प्रभाव नसल्याला दुजोरा देण्यासाठी संजय मिस्किन सांगतात, \"2009च्या लोकसभा निवडणुकीत संभाजीराजे हे राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे होते, मात्र ते पराभूत झाले होते. 1995 मध्ये उदयनराजेही विधानसभेला पराभूत झाले होते.\"\n\nज्येष्ठ पत्रकार प्रा. जयदेव डोळे म्हणतात, \"ज्यांना शेतकरी, सर्वसामान्य लोकांमध्ये जाता आलं नाही, त्यांनी त्यांनी राजघराण्याचं वलय असणाऱ्यांचा फायदा घेतला गेला. 1978 साली जनसंघाच्या तिकिटावर प्रतापसिंह राजे भोसले निवडून आले. उदयनराजे सुद्धा पहिल्यांदा भाजपमधूनच आमदार झाले. नंतर ते अनुक्रमे काँग्रेस-राष्ट्रवादीत आले.\"\n\nविशेषत:..."} {"inputs":"...ाने ईस्ट इंडिया कंपनी भारत आणि चीनमध्ये वेगाने पसरत होती.\n\n1600 पासून पुढे 250 वर्षें विविध देशात व्यापार करत आपलं साम्राज ईस्ट इंडिया कंपनीनं पसरवलं. दागिने, खाद्य पदार्थ, चामडं, फर्निचरचा वापर कंपनीकडून केला जात असे. भारतात तर ईस्ट इंडिया कंपनीने केवळ व्यापारच केला नाही, तर स्वत:चं सैन्य निर्माण केलं, प्रशासन निर्माण केलं आणि देशावरच सत्ता मिळवली.\n\n1857 सालच्या उठावानंतर ब्रिटिशांनी ईस्ट इंडिया कंपनीचे सर्व अधिकर काढून घेतले. \n\nसंजीव मेहता म्हणतात, ज्या कपंनीने आपल्या देशावर सत्ता गाजवली, त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"नी सध्या गिफ्ट्स, खाद्यपदार्थ, सोने आणि चांदीचे दागिने, सजावटीच्या गोष्टी, फ्रेम इत्यादी विविध वस्तूंचं उत्पदान आणि विक्री करते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाने महाराष्ट्राला दिलेल्या सर्व व्हेन्टिलेटर्सची राज्यस्तरीय चौकशी झाली पाहिजे. हा खूप मोठा घोटाळा आहे. लोकांचा पैसा 'पीएम केअर' फंडच्या नावाखाली वाया गेलाय.\"\n\n\"केंद्राने सर्व कंपन्यांना या अपारदर्शक फंडात देणगी देण्यास भाग पाडलं. या फंडबाबत माहिती दिली नाही किंवा माहितीचा अधिकारी लागू केला नाही,\" असा आरोप त्यांनी केला.\n\nकाही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये 'पीएम केअर' फंडातून मिळालेले व्हेन्टिलेटर्स धुळखात पडल्याचं दिसून आलं होतं. तर, पुण्यातही व्हेन्टिलेटर्समध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या होत्या.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी\n\nद हिंदूच्या वृत्तानुसार, पंजाबमध्ये पीएम केअर फंडातून पुरवण्यात आलेल्या 320 व्हेन्टिलेटर्सपैकी 237 व्हेन्टिलेटर्स खराब निघाले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दुरूस्त झाल्यानंतरही याचा वापर करता येईल का नाही याबाबत डॉक्टरांना शंका आहे.\n\nएप्रिल महिन्यात राजस्थान सरकारनेही केंद्राला पत्र लिहून निकृष्ट व्हेन्टिलेटर्सबाबत आलेल्या तक्रारींची माहिती दिली होती. सॉफ्टवेअर, प्रेशर ड्रॉप, काही वेळानंतर व्हेन्टिलेटर आपोआप बंद होण्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.\n\nउदयपूरच्या रवींद्रनाथ टागोर मेडिकल कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ. लखन पोसवाल बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, \"दोन-तीन तासात व्हेन्टिलेटर्स आपोआप बंद होतात. अनेकवेळा प्रेशर कमी होतं. यामध्ये ऑक्सिजन सेंसर नाहीत. त्यामुळे रुग्णाला किती ऑक्सिजन मिळतोय हे कळत नाही.\"\n\n'पीएम केअर' फंडातून देण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर्सचं फॅक्टचेक\n\nबीबीसीने पीएम केअर फंडातून देण्यात आलेल्या व्हेन्टिलेटर्सबाबत फॅक्टचेक केलं होतं. त्यानुसार,\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ाने विश्वास ठेवत त्याला संघात समाविष्ट केलं. 2018 हंगामात शुभमनने 13 मॅचेसमध्ये 203 धावा केल्या. \n\nहाच फॉर्म यंदाच्या हंगामात कायम राखत शुभमनने 14 मॅचेसमध्ये 296 धावा केल्या. वनडेत मोठी इनिंग्ज खेळण्यासाठी आवश्यक टेंपरामेंट आणि वय शुभमनकडे असल्याने त्याच्याकडे भविष्य म्हणून पाहिलं जात आहे. \n\nचेतेश्वर पुजारा\n\nचेतेश्वर पुजारा\n\nटेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाची नवी वॉल अशी उपाधी चेतेश्वर पुजाराने मिळवली आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर खेळणारा पुजारा टीम इंडियाचा आधारस्तंभ आहे. टेस्ट स्पेशलि... उर्वरित लेख लिहा:","targets":"चंड चर्चा होती. मात्र वर्ल्ड कपसाठीच्या मूळ संघात पंतचा समावेश करण्यात आला नाही. शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यानंतर निवडसमितीने ऋषभला संघात समाविष्ट केलं.\n\n 21वर्षीय ऋषभला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. मात्र गुणवत्ता आणि वय बघता ऋषभ टीम इंडियाचा कायमस्वरुपी भाग असण्याची शक्यता जास्त आहे. \n\nदिनेश कार्तिक\n\nदिनेश कार्तिक\n\n2007 वर्ल्ड कप संघात दिनेश कार्तिकचा समावेश होता मात्र तो एकही मॅच खेळला नाही. त्यानंतर झालेल्या 2011, 2015 वर्ल्ड कप संघात दिनेशचा समावेश नव्हता. यंदाच्या वर्ल्ड कपसाठी निवडसमितीने अनुभवी दिनेशच्या नावाला पसंती दिली. मात्र दिनेशला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. \n\nन्यूझीलंडविरुद्ध खातं उघडण्यासाठी दिनेशला 21 चेंडूंसाठी संघर्ष करावा लागला. वर्ल्ड कपमधली कामगिरी बघता दिनेशला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. \n\nविजय शंकर\n\nविजय शंकर\n\nथ्री डी प्लेयर असं वर्णन झालेल्या विजय शंकरसाठी वर्ल्ड कपवारी दुखापतीमुळे वेळेआधीच संपुष्टात आली. बॅटिंगमध्ये विजयला विशेष चमक दाखवता आली नाही. \n\nबॉलिंगमध्ये त्याला फारशी संधीच मिळाली नाही. फिल्डिंगच्या बाबतीत विजयची बाजू उजवी आहे. वर्ल्ड कपनंतर विशेषज्ञ फलंदाजांचा विचार केल्यास, विजय शंकरला डच्चू मिळू शकतो. \n\nकेदार जाधव\n\nकेदार जाधव\n\nकमी चेंडूत जास्तीत जास्त धावा, स्लिंगिंग अक्शनची स्पिन बॉलिंग, कीपिंगचा अनुभव या गुणवैशिष्ट्यांमुळे केदार जाधव वर्ल्ड कप संघाचा भाग होता. मात्र केदारला मोठी खेळी करण्यात अपयश आलं. \n\nगोलंदाजीत विशेष प्रभाव पाडू शकली नाही. वर्ल्ड कपनंतर केदारला पुन्हा संधी मिळण्याचीच शक्यता दिसते. \n\nअंबाती रायुडू\n\nअंबाती रायुडू\n\nटीम इंडियाच्या मूळ योजनांनुसार अंबाती रायुडू चौथ्या क्रमांकावर खेळणार होता. मात्र प्रत्यक्षात विजय शंकर आणि ऋषभ पंत या क्रमांकावर खेळले. विजय शंकर दुखापतग्रस्त झाल्यानंतर रायुडूला संधी मिळेल असं चित्र होतं. मात्र निवडसमितीने एकही वनडे न खेळलेल्या मयांक अगरवालची निवड केली. \n\nनावावर सशक्त आकडेवारी असूनही दुसऱ्यांदा बाजूला सारण्यात आल्याने रायुडूने थेट निवृत्तीच जाहीर केली. निवृत्ती स्वीकारल्यामुळे रायुडूच्या नावाचा विचार होऊ शकत नाही. \n\nवर्ल्ड कपमध्ये आपली मधली फळी\n\nधोनी वर्ल्ड कपमध्ये \n\nसंभाव्य खेळाडूंची वनडे कामगिरी \n\nहे वाचलंत का?\n\n (बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर..."} {"inputs":"...ापार 17,500 टक्के वाढला आणि 2015मध्ये चीन परदेशी व्यापारात जगतिक नेता म्हणून पुढे आला. 1978मध्ये चीननं संपूर्ण वर्षभरात जेवढा व्यापार केला होता, तेवढा व्यापार आता फक्त दोन दिवसांमध्ये केला जातो.\n\nचीनी कम्युनिस्ट पार्टीच्या (CCP) सामूदायिक नेतृत्वाच्या आधारे डेंग यांनी चीनमध्ये सामाजिक आर्थिक बदलाची प्रकिया सुरू केली. 1960 आणि 70च्या दशकामध्ये अनेक धक्क्यानंतर डेंग हे माओ यांच्या शैलीविषयी सतर्क झाले.\n\nआंतरराष्ट्रीय संबधांमध्ये डेंग हे काही सिद्धांतांनुसार चालायचे. ते स्वतःला नेहमी लो प्रोफाइल ठे... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे.\n\nश्रीलंकेतलं चीननं करारावर घेतलेलं हंबनटोटा बंदर\n\nचीनच्या कम्युनिस्ट पार्टीवर ज्याचं नियंत्रण असतं त्याचंच नियंत्रण इथल्या सगळ्या व्यवस्थेवर असतं. शी जिनपिंग यांच्याविषयी म्हटलं जातं की, त्यांनी कम्युनिस्ट पार्टीतल्या त्यांच्या विरोधकांना पूर्णपणे वाळीत टाकलं आहे.\n\nशी जिनपिंग यांनी सरकारी उद्योगांवर आपली वज्रमुठ आवळली आहे. उदाहरणार्थ, कम्युनिस्ट पार्टीच्या नियंत्रणातून सरकारी कंपन्यांची सुटका करत व्यवस्थापनाच्या हातात ही जबाबदारी सोपवली. शी यांच्या कार्यकाळात स्वंयसेवी संस्थांवरही गदा आली. अनेक मानवाधिकार कार्यकत्यांनाही अटक करण्यात आली.\n\nअनेक लोकांना वाटत होतं की शी जिनपिंग हे आपल्या वडिलांसाराखेच उदार मतवादी असतील. शी यांचे वडील शी जोनशुंग हे 1978मध्ये ग्वांगदोंग प्रदेशाचे गर्व्हनर होते. ते डेंग यांच्या आर्थिक क्रांतीचे नेते होते.\n\nडिसेंबर 2012च्या सुरुवातीला शी जिनपिंग यांनी पहिला प्रशासकीय दौरा हा ग्वांगदोंगमधल्या शेनचेनचा केला होता. या दौऱ्यात त्यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केला की, डेंग यांच्या सुधारणांमध्ये कुठलीच अडकाठी आणण्यात येणार नाही. मागील पाच वर्षांमध्ये शी यांनी तसं करूनही दाखवलं आहे.\n\nउदारीकरणाची सीमारेषा\n\nचीननं उदारीकरणासाठीचा पूर्ण आराखडा तयार केला होता. चीनच्या नेत्यांनी केंद्रीय नियंत्रण असणाऱ्या नेतृत्वावर जोर दिला होता. पण स्थानिक सरकार, खाजगी उद्योग आणि परदेशी गुंतवणूकदारांमध्ये कमालीचं सामंजस्य निर्माण करण्यात आलं.\n\nपरदेशी गुंतवणुकदारांना चीननं स्वायतत्ता दिली. आधीच्या नेत्यांच्या तुलनेत शी जिनपिंग यांनी पब्लिक-प्रायव्हेट-पार्टनरशीपवर जोर दिला.\n\n2014नंतर चीनमध्ये खाजगी गुंतवणूक मोठ्या तेजीनं वाढली आहे. शी जिनपिंग यांनी व्यापाराची कक्षा पूर्ण जगामध्ये वाढवली. वन बेल्ट वन रोड योजनेअंतर्गत आशिया, युरोप आणि आफ्रिकेशी पायाभूत सुविधांचं आणि व्यापारी जाळं जोडलं जाणार आहे.\n\nअलिकडच्या काळात तर चीनच्या उद्देशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. उदाहरणार्थ, श्रीलंकानं चीनचं कर्ज फेडण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर त्यांनी हंबनटोटा बंदर 99 वर्षांच्या करारावर चीनला दिलं.\n\nयाच साखळीमध्ये जिबुती, पाकिस्तान आणि किर्गिस्तान या देशांचा समावेश आहे. 2001मध्ये चीन हा जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य झाला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक सोयीस्कर करण्यासाठी चीननं सात हजार नियम रद्द केले आहेत. \n\nहेही..."} {"inputs":"...ापारी संघटनेची सर्व बाजू लक्षात घेऊन पुढे जाण्याची भूमिका जुनी झाली आहे. \n\nसगळ्यांच्या भल्यासाठी असा विचार करून व्यापारात सहकार्य आणि वाटाघाटी यांना किती उदारमतवादी करायचं याने फरक पडत नाही. कारण आजकाल देशाच्या हिताचा विचार करून होणारे द्विपक्षीय करार महत्वाचे ठरू लागले आहेत. \n\nडोनाल्ड ट्रंप\n\nहे करार जागतिक आर्थिक संघटनांची जागा घेतील असं नाही. कारण या संघटनांनी अराजक माजलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत स्थैर्य आणि समन्वय आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. मात्र व्यावहारिक द्विपक्षीय संबंध वास्तविकता ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"राजकीय अर्थव्यवस्था हा विषय शिकवतात. सेंटर फॉर लॅटिन अमेरिकन, गोवा विद्यापीठातील एका युवा )\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ापूर्वी फक्त बलात्कार हाच पाकिस्तानात गुन्हा होता.\n\nलोकांची समजूत बदलणं गरजेचं\n\nमात्र, हा कायदा झाल्यानंतर कसूर मधल्या लहान मुलांना न्याय मिळाला? या प्रश्नाचं उत्तर नाही असंच आहे. कारण, या प्रकारांत केवळ दोनच जणांवर आरोप सिद्ध होऊ शकले आहेत. \n\nडझनभर आरोपी सुटले आहेत तर काहींना जामीन मिळाला आहे. यामुळेच झैनबच्या प्रकरणाला पूर्णविराम मिळू नये अशी लोकांची इच्छा आहे. म्हणूनच प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न उचलून धरावा अशी नागरिकांची इच्छा आहे. \n\nकाही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे सरकार यात अपयशी ठरलं आहे. तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रतात निर्भयाच्या हत्येनंतर अनेक गोष्टी बदलल्या. युवकांना आपापल्या पद्धतीनं जीवन जगण्याची इच्छा आहे. लिंग समानतेच्या जागरुकतेबद्दल भारतात आता चर्चा होऊ लागली आहे. \n\nमहिलांबद्दल समाजाचा विचार बदलावा यासाठी अनेक प्रकारची अभियानं चालवण्यात आली. महिलांना वेगळ्या प्रकारची कामं करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. शाळांमधील अभ्यासक्रमात बदल करण्यात आले. \n\nमहिला आणि लहान मुलांवरील हिंसेला गंभीर गुन्ह्यांच्या यादीत टाकण्यात आलं. या सगळ्या प्रयत्नांमुळे महिला सक्षमीकरणाला एक नवी ताकद मिळाली. \n\nमात्र, पाकिस्तानात या प्रकरणाला निर्भया प्रकरणासारखं समजलं गेलं पाहिजे? झैनबच्या हत्येनंतर लोकांमध्ये निर्माण झालेला राग निश्चित परिणामांपर्यंत पोहोचू शकेल? समाजातल्या अन्य झैनबसारख्या मुलींचं भविष्य सुरक्षित राहील? किंवा हा राग कालांतराने थंडावेल आणि पुन्हा असा प्रकार घडल्यानंतर उफाळून येईल? \n\nआमचा प्रदेश 'शॉर्ट टर्म मेमरी सिंड्रोमनं' ग्रस्त असल्याचा तर इतिहासच आहे.\n\nहे पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाप्रमाणे त्याला 10 मे रोजी अटक करून पुढचे 9-10 दिवस कुठेतरी लपवून ठेवावं.\"\n\n\"ही मोठी जोखीम होती. कारण दरम्यानच्या काळात आइकमेनच्या कुटुंबाच्या मागणीवरून आइकमनचा शोध सुरू झाला असता. मात्र, तरीही इशेर यांनी ठरल्याप्रमाणेच कारवाई करण्याचं निश्चित केलं. मोहीम केवळ एक दिवस पुढे ढकलण्यात आली. 11 मे रोजी संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी आइकमनचं त्याच्या घराशेजारून अपहरण करण्याची योजना आखण्यात आली.\"\n\nबस क्रमांक 203 मधून आइकमन उतरलेच नाहीत\n\nआइकमेन दररोज संध्याकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी बस क्रमांक 203 ने घर... उर्वरित लेख लिहा:","targets":"िसली. \n\nत्यांनी लगेच कारचे हेडलाईट्स पेटवून त्या व्यक्तीला जवळपास आंधळंच केलं. त्याचवेळी शेव्हरले कारमध्ये असलेले एक हेर ज्वी मालकीन स्पॅनिश भाषेत ओरडून म्हणाले, \"मोमेंतो सेन्योर\" (एक मिनिट महाशय). आइकमन यांनी खिशात हात टाकून फ्लॅशलाईट शोधण्याचा प्रयत्न केला. \n\nमोसादवरच लिहिण्यात आलेल्या 'Rise and Kill First' या पुस्तकात लेखक रोनेन बर्गमेन लिहितात, \"ज्वी मालकिन यांना आइकमन पिस्तुल काढत असावा, असं वाटलं. त्यामुळे त्यांना मागून पकडून कारमध्ये बसवण्याऐवजी मालकिन यांनी त्यांना धक्का देत खड्ड्यात पाडलं आणि त्यांच्यावर बसले. आइकमन ओरडत होता. पण, तिथे त्याची आरडा-ओरड ऐकणारं कुणीच नव्हतं.\"\n\nज्वी अहारोनी यांनी आइकमन यांना जर्मन भाषेत विचारलं, \"तू हलण्याचा प्रयत्नही केलास तर तुला गोळी घालू.\"\n\nत्यांनी आइकमन यांना उचलून कारच्या मागच्या सीटवर खाली टाकलं. कार पुढे निघाली आणि पाठोपाठ दुसरी कारही निघाली.\n\nचालत्या कारमध्येच एजंट्सने आइकमनचे हात-पाय बांधून त्यांच्या तोंडात बोळा कोंबला. \n\nअपेंडिक्स ऑपरेशनच्या खुणेवरून आइकमनची ओळख पटवण्यात आली\n\nरोनेन बर्गमन लिहितात, \"ऐतान अपहरण करून आणलेल्या व्यक्तीच्या शरीरावरचे ते डाग शोधत होते ज्यावरून ही व्यक्ती आइकमनच आहे, यात कुठलाही संशय उरणार नाही. त्याच्या दंडाच्या खाली कोरलेल्या SS टॅटूवरून त्याची ओळख पटली.\"\n\n\"आता त्यांच्यासमोर अडचण होती त्याच्या पोटात झालेल्या अपेंडिक्सच्या सर्जरीची खूण शोधण्याची. एसएसच्या फाईल्समध्ये त्याचा उल्लेख होता. हा डाग शोधण्यासाठी ऐतानने आइकमनचा बेल्ट काढला आणि त्याच्या पँटमध्ये हात घातला.\"\n\n\"सर्जरीचा डाग दिसताच ते हिब्रूमध्ये ओरडले 'जेह-हू, जेह-हू' म्हणजे 'हा तोच आहे'.\"\n\nआइकमनने खरं नाव सांगितलं\n\n8 वाजून 55 मिनिटांनी दोन कार मोसादच्या गुप्तहेरांच्या ठिकाणाच्या ड्राईव्हवर थांबल्या. आइकमनला घरात आणलं गेलं. एजंट्सने त्यांचे कपडे काढायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी कसल्याच प्रकारचा विरोध केला नाही. त्यांनी जर्मन भाषेत आइकमनला तोंड उघडायला सांगितलं.\n\nआइकमनने तसंच केलं. त्यांना आइकमनने तोंडात विषारी कॅप्सूल तर ठेवली नाही, याची खात्री करायची होती. तेवढ्यात जर्मन भाषेतच एक आवाज ऐकू आला, \"तुमच्या शू आणि टोपीची साईज? जन्मतिथी? वडिलांचं नाव, आईचं नाव?\"\n\n'राइज़ एंड किल फ़र्स्ट'\n\nआइकमनने एखाद्या रोबोप्रमाणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. मग त्यांनी आइकमनला त्यांच्या नाझी..."} {"inputs":"...ाप्रमुखांची भूमिका होती. \n\nभूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य हवं, हा विचार बाळासाहेबांनी मांडला. आज अमेरिकेत ट्रंपही भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्याबद्दल आग्रही आहेत. 50 वर्षांनंतर आज सेनाप्रमुखांचे विचार जगाला पटत आहेत. \n\nसंजय राऊतांनी मांडलेले मुद्दे- \n\n'हे भाषण म्हणजे उसनं अवसान'\n\nज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला 'उसनं अवसान' असं म्हटलं आहे. \n\nबीबीसी मराठीशी बोलताना प्रकाश अकोलकर यांनी म्हटलं, \"भाजपने महायुतीतल्या इतर लहान पक्षांना कमळ चिन्हावरून निवडणूक लढण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हटलं, \"तिसरं म्हणजे त्यांनी राष्ट्रवादी आपलं टार्गेट असणार हे त्यांनी स्पष्ट केलं. त्यांनी म्हटलं, की राष्ट्रवादी जर आम्हाला टार्गेट करत असेल, तर आम्ही त्यांना करणार. याला दोन कारणं आहेत, एक म्हणजे अनेक मतदारसंघात शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी असा सरळ सरळ सामना आहे. दुसरं म्हणजे, मराठा व्होटबँक. मराठा समुदाय शिवसेनेचीही मोठी व्होट बँक आहे. अगदी गेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीपेक्षा जास्त मराठा मतं शिवसेनेला मिळाली होती, असा सीएसडीएसचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे या भाषणाव्दारे त्यांनी आपल्या प्रचाराची दिशा काय असणार आहे हे सांगून टाकलं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाबत आहे. याचमुळे अनेकदा त्यांनी आपल्या सरकारच्या विरुद्ध बंडही केलेलं आहे. सरकारशी संघर्ष केल्याचा परिणाम म्हणून अनेकदा रोहिंग्या मुसलमानांना पळ काढून शेजारच्या बांगलादेशात आसरा घ्यावा लागतो. \n\nबांगलादेश आणि म्यानमार दरम्यानच्या या वादात आता भारताला ओढलं जातंय. या गोष्टीवर चर्चेने तोडगा काढला जाऊ शकतो. म्यानमारमधून पळून आलेल्या रोहिंग्या मुसलमानांचं तिथेच पुनर्वसन करण्यात यावं जिथले ते मूळ निवासी आहेत. \n\nएकूणच धर्माच्या आधारावर होणाऱ्या जाचापासून करण्यात आलेलं पलायन आणि राजकीय अस्थिरतेमुळे देश स... उर्वरित लेख लिहा:","targets":"रणार्थ- आधी भारताचा नागरिक असल्यास वा त्याचे पूर्वज भारताचे नागरिक असल्यास वा त्याचा जोडीदार भारताचा रहिवासी असल्यास) तो ओसीआयखाली स्वतःची नोंद करू शकतो. यामुळेच या व्यक्तीला भारतात येण्या-जाण्याची, काम करण्याची आणि शिकण्याची परवानगी मिळेल. \n\nया नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या तरतुदी अरुणाचल प्रदेश, मिझोरम आणि नागालँडसाठी लागू होणार नाहीत. कारण या राज्यांमध्ये 'इनर लाईन परमिट' (ILP) आवश्यक आहे. सोबतच नागरिकत्व दुरुस्ती कायदा आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुराच्या आदिवासी बहुल भागांमध्ये (ज्यांना घटनेच्या अनुसूची क्रमांक 6द्वारे नमूद करण्यात आलं आहे) लागू होणार नाही. \n\nया 'इनर लाईन परमिट'मुळे भारताच्या नागरिकांना काही विशेष भागांमध्ये जमीन किंवा संपत्ती विकत घेता येत नाही. यामुळेच त्या भागात त्यांना नोकरीही करता येत नाही. म्हणूनच 'इनर लाईन परमिट'च्या या तरतुदी भारतीय नागरिकत्व मिळवणाऱ्या नवीन लोकांनाही लागू होतील हे वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणूनच स्थानिक पद्धतींवर या लोकांचा प्रभाव पडणार नाही. \n\n'इनर लाईन परमिट' ही ब्रिटीश कालीन गोष्ट असून याचा पुनर्विचार होणं गरजेचं असून यामध्ये आजच्या काळातील आर्थिक गरजा आणि विकासाच्या संधी मिळण्यासाठी बदल होणं गरजेचं आहे, असाही युक्तिवाद केला जातो. \n\nआसाममध्ये धास्ती \n\nआसामच्या बिगर आदिवासी बहुल भागांमध्ये या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या तरतुदी लागू होतील. पण या कायद्यामुळे आपल्या भागांत अवैधरित्या राहणाऱ्या घुसखोरांना फायदा होईल, ही धास्ती आसामच्या बिगर आदिवासी भागांतल्या लोकांना आहे. यातले बहुतेक घुसखोर बांगलादेशी आहेत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मदतीने या घुसखोरांना आपल्या भागामध्ये अधिकृतरित्या स्थायिक होण्याची संधी मिळेल अशी भीती स्थानिकांना आहे. आसाममधल्या या लोकांची भीती त्वरीत दूर करून त्यांच्या समस्या सोडवण्याची गरज आहे. \n\nआसाममधल्या मोठ्या भूभागामध्ये विशेषः शेतीवर अवलंबून असणाऱ्या भागांत आणि चहाच्या मळ्यांमधून विधेयकाला मोठा विरोध का होतोय, हे या गोष्टींवरून लक्षात येईल. \n\nया भागांमध्ये बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांचा मोठा प्रभाव आहे. 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी बांगलादेशची निर्मिती होण्याआधी हिंदूनी मोठ्या प्रमाणात भारतात आश्रय घेतला होता.\n\nत्यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या अत्याचारांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हे लोक भारतात आले होते...."} {"inputs":"...ाबाबत झालेल्या चर्चेत त्यांना कुठलंही आश्वासान देण्यात आलं नव्हतं याचाही फडणवीसांनी पुनरुरच्चार केला आहे. \n\nशिवसेनेच्या वागण्याचा राग येतो का, या प्रश्नाचं उत्तर देताना फडणवीस म्हणतात.\n\n\"शिवसेनेनं विश्वासघात केल्याचा राग नक्की आला, लोकसभेला मी शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मी काम केलं. विधानसभेला शिवसेनेच्या विरोधात भाजपच्या बंडखोरांनी भरलेले फॉर्म मागे घेण्यासाठी मी मेहनत घेतली. त्यांच्या अनेक उमेदवारांना मदत केली. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभेला फक्त त्यांच्या उमेदवारांचा प्रचार केला होता. पण म... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"आमच्या मुख्यमंत्रिपदाबाबत एक जणही बोलत नव्हता, मग कशाला चर्चा करायची,\" असं सावंत यांनी पुढे म्हटलं. \n\nशिवसेनेच्या उमेदवारांनी भाजपच्या लोकांविरोधात बंडखोरी केली होती या फडणवीसांच्या आरोपावर बोलताना सावंत म्हणतात, \"गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दीपक केसरकरांच्या विरोधात प्रचार केला होता याचं तुम्ही समर्थन करणार का? कोल्हापुरात शिवसेनेचे आमदार कसे पडतात, कुणी बंडखोरी केली होती. आम्हाला हे नाही जमत. आम्ही आरपार भूमिका घेतो.\" \n\nफडणवीस यांची प्रतिक्रिया स्वाभाविक \n\nदेवेंद्र फडणवीस यांची मुलाखतीतून आलेली ही प्रतिक्रिया स्वाभाविक असल्याचं पत्रकार जितेंद्र दीक्षित सांगतात. दीक्षित यांनी '35 डेज: हाऊ पॉलिटिक्स इन महाराष्ट्रा चेंज फॉरेव्हर इन 2019,' हे पुस्तक लिहिलं आहे. \n\nफडणवीस यांनी दिलेल्या माहितीमध्ये विरोधाभास असल्याचा दावा जितेंद्र दीक्षित करतात. ते म्हणतात, \"देवेंद्र फडणवीसांनी त्यांनी ABP माझाला काही दिवसांपूर्वी दिलेल्या सांगितलं होतं की, अजित पवार यांनी ते जे काय करत आहेत त्याची शरद पवार यांना माहिती असल्याचा विश्वास फडणवीसांना दिला होता. पण आता मात्र ते बरोबर त्यापेक्षा वेगळं म्हणत आहेत. आता मात्र अजित पवारांना शरद पवार जे करत होते ते मान्य नव्हतं असं म्हणत आहेत.\" \n\nते पुढे सागंतात, \"मी लिहिलेल्या पुस्तकात राजकीय नेत्यांची स्तुती करण्यात आलेली नाही, त्यात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या लोकांसमोर आलेल्या राजकारण्यांना आवडणाऱ्या नाहीत, त्यामुळे ते स्वतःची बाजू मांडणारचं किंवा वेगवेगळे दावे करणारच. ते स्वाभाविक आहे. त्यांच्या अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या अपेक्षितच आहेत.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाबाबत पुन्हा उत्साह वाटावा आणि 'नासा'ची आर्थिक तरतूद वाढवण्यासाठी अमेरिकी सरकारचं मन वळवावं, असा यामागचा विचार होता. \n\nही कल्पना पुढे नेण्याचा प्रयत्न करत असताना मस्क यांच्या लक्षात आलं की \"इच्छाशक्तीचा अभाव\" ही समस्या नसून \"मार्गाचा अभाव\" ही समस्या आहे- अंतराळ तंत्रज्ञान गरजेपेक्षा जास्त महागडे होते.\n\nस्पेस-एक्सचं रॉकेट\n\nठरलं तर मग! जगातील सर्वांत स्वस्त रॉकेट-लाँचिंगचा व्यवसाय जन्माला आला.\n\nहीच कळीची बाब आहे- पैसा कमावण्याच्या उद्देशाने या व्यवसायाची कल्पना निपजलेली नाही, तर माणसाला मंगळावर उत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्त्वाकांक्षा रोडावते, असं त्यांना वाटतं.\n\nखूप जास्त कंपन्या 'पगारवाढवादी' आहेत, असं ते म्हणाले. \"एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्ही सीईओ पदावर असाल आणि काही मर्यादित सुधारणा करण्याचं उद्दिष्ट तुम्ही ठेवलंत, ते गाठण्यासाठी अपेक्षेपेक्षा जास्त कालावधी लागला, आणि तरीही ते म्हणावं तसं परिणामकारक ठरलं नाही, तर कोणी तुम्हाला दोष देत नाही,\" असे ते मला म्हणाले. 'दोष माझा नव्हता, पुरवठादारांची चूक होती,' असं सांगून तुम्ही तो विषय झटकून टाकू शकता.\n\nटेस्लाचा नवा कारखाना\n\nपण तुम्ही धाडसी असाल आणि खरोखरच निर्णायक सुधारणा करू धजत असाल, तर हे असं चालत नाही. अशा प्रयत्नांत अपयश आलं, तर तुम्हाला निश्चितपणे नोकरीवरून काढलं जाऊ शकतं, असं मस्क म्हणतात. त्यामुळे बहुतांश कंपन्या त्यांच्या विद्यमान उत्पादनांमध्ये छोट्या सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करतात आणि पूर्णतः नवीन कल्पना अंमलात आणण्याचं धाडस करत नाहीत.\n\nत्यामुळे \"अर्थपूर्ण ठरेल असंच काम\" आपण करतो आहोत याची खातरजमा करा, असा सल्ला ते देतात.\n\n\"अर्थपूर्ण कामा\"च्या मस्क यांनी केलेल्या वैयक्तिक श्रेणीमध्ये दोन गोष्टी ठळकपणे नजरेत भरतात.\n\nएक, जीवाश्म इंधनाचा वापर अधिकाधिक कमी होत जावा, अशी त्यांची इच्छा आहे.\n\nयाबद्दल ते असं म्हणतात: \"आपण वायू मिळवण्यासाठी अगदी खोलवर खणत चाललो आहोत आणि खोलवर जाणाऱ्या तेलाच्या खाणींचा प्रदेश कॅम्ब्रिअन युगापासून अंधारात राहिलेला आहे. स्पंज हा सर्वांत व्यामिश्र जीव होता त्या काळी हे प्रदेश प्रकाशात होते. तर, ही कृती शहाणपणाची आहे का, याबद्दल खरोखर प्रश्न उपस्थित करायला हवा.\"\n\nदोन, मंगळावर वसाहत करून आणि \"जीवन बहुग्रहीय करून\" माणूस प्राणी दीर्घ काळ टिकावा, अशी त्यांची इच्छा आहे. \n\nमी म्हटलं तसं, मोठा विचार करा.\n\n4. जोखीम घेण्याची तयारी ठेवा\n\nहे स्वाभाविक आहे.\n\nआपली कामगिरी चांगली व्हायची असेल तर तेवढी धमक दाखवावी लागते, पण इलॉन मस्क यांनी बहुतेकांहून जास्त जोखमी पत्करल्या आहेत.\n\n२००२ सालापर्यंत त्यांनी त्यांच्या पहिल्या दोन कंपन्यांमधील स्वतःचे समभाग विकून टाकले होते. यातली एक होती इंटरनेट सिटी गाईट म्हणून काम करणारी 'झिप-टू' आणि दुसरी होती ऑनलाइन पेमेन्टची सेवा पुरवणारी 'पे-पाल'. तेव्हा त्यांनी नुकताच तिशीत प्रवेश केला होता आणि त्यांच्या बँक-खात्यात जवळपास २० कोटी डॉलर जमा होते.\n\nआपली अर्धी संपत्ती या व्यवस्यांमध्ये गुंतवून उर्वरित अर्धी सोबत ठेवायची,..."} {"inputs":"...ाबीन पेरायला सुरुवात केली. एकदा त्यांना सोयाबीनचं खूप उत्पन्न झालं, ते बघून मग गावातल्या सगळ्यांनीच सोयाबीन पेरायला सुरुवात केल्याचं त्या सांगतात.\n\nकट्यार गाव खारपाण पट्ट्यात येतं. या गावातली संपूर्ण शेती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे मग ज्योती ताईंनी शेतात बोअरवेल घ्यायचा निर्णय घेतला आणि त्याला चांगलं पाणी लागलं आहे. \n\nत्यामुळे आता पाऊस नसला तरी पीक घेण्यासाठी लावलेला उत्पादन खर्च शेतीच्या उत्पन्नातून मिळतो, असं त्या सांगतात.\n\nमहिलेची शेती फायद्याची?\n\nएक महिला किती काटकोरपणे शेती कर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाभाया यांनी केलेल्या कारवायांमुळेसुद्धा ते घाबरले होते. मात्र, शपथविधीनंतर दिलेल्या भाषणात गोटाभाया यांनी आपण सर्वच समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या मुद्द्यावर काम करू, असं म्हटलं होतं. गोटाभाया यांच्या या आश्वासनावर विश्वास ठेवला जाऊ शकतो का?, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. \n\nप्रा. एस. डी. मुनी म्हणतात, \"गोटाभाया यांनी त्याकाळी जे केलं त्याकडे आज त्याच नजरेने बघता येत नाही. कारण संरक्षण मंत्री असताना ते आपल्या पक्षाचे अध्यक्ष नव्हते आणि राष्ट्राध्यक्ष जे सांगायचे ते त्यांना करणं भाग होतं. दुसरी बाब म... उर्वरित लेख लिहा:","targets":"डलं आहे जे तामिळींविरोधातल्या लढ्यात अग्रस्थानी होते. हे सर्व संकेत तामिळींसाठी फारसे सकारात्मक नाहीत. मात्र, गोटाभाया तामिळींना किती सन्मानाने वागवतात, हे बघावं लागेल. हे त्यांच्यापुढे मोठं आव्हान असणार आहे.\"\n\nश्रीलंका चीनच्या जवळचा?\n\nश्रीलंकेत धार्मिक सहिष्णुता वाढवण्यासोबतच देशाचं परराष्ट्र धोरण, हेदेखील गोटाभाया यांच्यासमोरचं मोठं आव्हान आहे. सीरिसेना यांच्याप्रमाणेच गोटाभाया हेदेखील चीनच्या जवळचे मानले जातात. \n\nश्रीलंकेवर चीनचं 50 हजार कोटींहूनही जास्त कर्ज होतं. त्यामुळे सीरिसेना सरकारने श्रीलंकेचं हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांसाठी लीजवर दिलं होतं. या लीजची समिक्षा करणार असल्याचं गोटाभाया यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. चीन श्रीलंकेमध्ये अजून बरेच महामार्ग आणि ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. त्यामुळे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की चीन आणि श्रीलंका खरंच चांगले मित्र आहेत का आणि श्रीलंका भारताकडे कानाडोळा करत आहे का?\n\nयावर एस. व्यंकटनारायण म्हणतात, \"भारतात अनेकांना वाटतं की राजपक्षे घराणं चीनचा 'चमचा' आहे. यामागचं कारण म्हणजे 10 वर्षांपूर्वी ते जेव्हा एलटीटीईचा सामना करत होते तेव्हा त्यांना चीनची मदत घ्यावी लागली होती. त्यावेळी चीननं त्यांना काहीही न विचारता कर्ज दिलं होतं. हे सर्व ते कसं पार पाडतात, हे बघावं लागेल. श्रीलंका आणि भारत यांच्यात केवळ आर्थिक संबंध नाही. दोघांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक संबंधही आहेत. त्यामुळे गोटाभाया भारताकडे कानाडोळा करून चीनशी संबंध वाढवतील, असं होणार नाही.\"\n\nतर चीन आणि श्रीलंका यांच्या जवळीकीमुळे भारताशिवाय, अमेरिका, युरोप, जपान आणि ऑस्ट्रेलियाही नाराज होईल, असं प्रा. मुनी यांना वाटतं. त्यामुळे या राष्ट्रांना नाराज न करता चीनकडून पैसा आणि स्रोत मिळवणं, हे गोटाभाया यांच्यापुढे आव्हान असणार आहे. परराष्ट्र धोरण हे त्यांच्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे. हिंद महासागरातील श्रीलंका सामरिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं राष्ट्र आहे. त्यामुळे श्रीलंकेसारख्या मित्रांनी आपली मदत करावी, असं चीनला वाटणारचं. \n\nश्रीलंकेचे भारताशी कसे असतील संबंध?\n\nगोटाभाया राजपक्षे राष्ट्राध्यक्ष होताच भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर त्यांचं अभिनंदन करण्यासाठी कोलंबोला गेले. त्यांनीच गोटाभाया यांना भारतभेटीवर येण्याचं आमंत्रण दिलं. गोटाभाया यांनी आमंत्रण स्वीकारलं आणि आज 29 नोव्हेंबरला ते भारतदौऱ्यावर येत..."} {"inputs":"...ाम आणि रिअल इस्टेट क्षेत्रात कमी कौशल्य असणाऱ्या कामात मोठ्या संख्येने नोकऱ्या आहेत. पण हे दोन्ही क्षेत्र सध्या अडचणीत आहेत.\n\nगुंतागुंतीचे कामगार कायदे आणि व्यापार करण्याबाबत उदासीनता यामुळे भारतासमोर अनेक अडचणी आहेत. कपडानिर्मिती उद्योग हे याचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. या क्षेत्रात खरं तर अनेक संधी आहेत पण तरी अजूनही हे क्षेत्र अतिशय छोट्य़ा प्रमाणात चालतं.\n\n नीती आयोगाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या Ease of doing business -An Enterprise Survey of Indian States या अहवालात म्हटलं आहे की कपडा उत... उर्वरित लेख लिहा:","targets":"जातं. इंडियन ओव्हरसीज बॅंकेच्या बुडित कर्जाचा दर 25 टक्के आहे.\n\nबुडित कर्जामध्ये हे मुख्यत: उद्योग क्षेत्रांना दिलेल्या कर्जाचा समावेश असतो. या क्षेत्रात बुडित कर्जाचं प्रमाण 22.3 टक्के आहे. \n\nसरकारने या बॅंका सुरळीत चालाव्यात म्हणून 2009 पासून 150000 कोटी इतकी गुंतवणूक केली आहे. बुडित कर्जाचं प्रमाण वाढतं आहे तसंच 'बेसल III' मानदंड 2019 पासून लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर बॅंकांना हजारो कोटींचं अर्थसहाय्य लागणार आहेत हे मात्र नक्की.\n\nसरकारकडे सध्या पुरेसा निधी नाही. तसंच सरकार बँकांचं खासगीकरण करेल किंवा त्यातल्या काही बँका बंद करेल अशी सध्या चिन्हं नाहीत. बुडित कर्जाचा आणखी एक परिणाम म्हणजे आता सार्वजनिक क्षेत्रातल्या बॅंका देखील उद्योगक्षेत्राला कर्ज देण्यास राजी नाहीत.\n\nसरतेशेवटी, भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक प्रश्न आहेत. 7-8 टक्के विकासाचा दर साध्य करायचा असेल तर या समस्येवर युद्धपातळीवर काम करणं अत्यावश्यक आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाम करणाऱ्या स्त्रीवादी कार्यकर्त्या लक्ष्मी मूर्ती यांच्या मते हा कायदा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो स्त्रियांना त्यांच्या कार्यस्थळी राहून दोषींना काही शिक्षा देण्याचा अधिकार देतो. \n\nम्हणजेच तुरुंग आणि पोलीस यांच्या खडतर मार्गापेक्षा हा एक मधला मार्ग आहे. \n\nत्या सांगतात की अशा प्रकरणांमध्ये स्त्रिया पोलीस किंवा तुरुंगाचा मार्ग शोधत नसतात. संस्थेच्या पातळीवरच आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, त्यांना काही दंड किंवा समज दिली जावी, असा त्यांचा प्रयत्न असतो. \n\nपण या प्रक्रियेत संस्थेचा असणारा प्रभावच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"महत्त्वाची सुरुवात असते. \n\nसोनल केलॉग बाल लैंगिक अत्याचाराच्या पीडित आहेत. आपल्या सारख्या महिलांना बळ देण्याचं आणि पुढं येऊन तक्रार करण्यासाठी त्या प्रोत्साहन देत असतात. \n\nतर काय इंटरनेटवर कोणत्या मार्गानं न्यायाची सुरुवात होईल? का यासोबत मोठे धोके आहेत? का न्यायासाठीचा कायद्याच्या मार्गानेच गेलं पाहिजे?\n\nचर्चा सुरू आहे. पण हे मात्र निश्चित आहे की ज्या महिलांनी आपली ओळख लपवून सोशल मीडियावर व्यक्तींची नावं घेतली आहेत त्यांना आता उत्तरादाखल कायदेशीर प्रक्रियांचा सामनाही करावा लागणार आहे. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाम, पाच राम आणि दहा राम. \n\nया मुद्रेचा वापर आश्रमाच्या अंतर्गत सदस्यांदरम्यानच होऊ शकतो. \n\nअमेरिकास्थित महर्षी वैदिक सिटीने वेदिक स्टाईलच्या धर्तीवर कृषी, हेल्थकेअर आणि शिक्षणासाठी राममुद्रेची सुरुवात केल्याचं अमेरिकेतील टेक्सास विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक पंकज जैन यांनी गेल्या वर्षी एका ट्वीटमध्ये सांगितलं होतं. \n\nराममुद्रा बाँड\n\nमहर्षी योगी यांच्या अनुयायांची संख्या एकेकाळी 60 लाखांपेक्षा जास्त होती. अमेरिकेतील प्रसिद्ध बीटल्स बँडही योगींचे अनुयायी होते. त्यावेळी राममुद्रा एखाद्या बाँडप्रम... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यादित नाही. \n\nब्रिटिशांच्या ईस्ट इंडिया कंपनीने 17व्या शतकात हिंदूंच्या सन्मानार्थ आपल्या नाण्यांवर भारतीय देवदेवतांच्या चित्रांचा उपयोग केला होता. मात्र हे दावेही नकली असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nईस्ट इंडिया कंपनीच्या काळात ही नाणी निर्माण झाल्याची चर्चा होती.\n\nयासंदर्भात इंग्लंडमधील ऐशमोलियन संग्रहालयातील नाण्यांचे विशेषज्ञ शैलेंद्र भंडारे यांच्याशी आम्ही बातचीत केली. \n\n\"आधुनिक तंत्राच्या साह्याने ऐतिहासिक दिसणारी ही नाणी तयार करण्यात आली आहेत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये आजही या नाण्यांचा वापर होतो. फकीर आणि साधू अनेकदा ही नाणी वापरतात. गरीब आणि मूलबाळ नसलेल्या लोकांना अशी नाणी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो. मात्र या नाण्यांना ऐतिहासिक म्हणता येणार नाही,\" असं शैलेंद्र यांनी सांगितलं. \n\nफेक न्यूजशी लढणाऱ्या 'एकता न्यूजरूम' प्रकल्पाची ही एक बातमी आहे.\n\nजर तुमच्याकडे अशी कुठलीही बातमी, व्हीडिओ, फोटो किंवा दावे करणारे मेसेज येतात, ज्यांच्यावर तुमचा सहज विश्वास बसत नाही किंवा तुम्हाला संशय येतो, तर त्याची सत्यता पडताळण्यासाठी +91 89290 23625 या नंबरवर व्हॉट्सअॅप करा.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ामध्ये प्रादेशिक भिन्नताही ठळक आहे. पश्चिम महाराष्ट्रातला साखर कारखानदारी आणि दुधाच्या डेअरीशी जोडलेला मराठा समाज आणि कोकणातला चाकरमनी यांच्यातील आर्थिक दरी मोठी आहे. तरुणांमधल्या बेरोजगारीचं प्रमाण वाढतं आहे. मात्र या सगळ्या आर्थिक भेदांना जोडणारा धागा हा जातजाणिवेचा आहे. काही मूठभरांचा अपवाद वगळता आपण मराठा आहोत म्हणजे इतर जातीपेक्षा श्रेष्ठ आहोत, ही भावना मराठा समूहातल्या सर्व स्तरांमध्ये कायम आहे. आणि या सर्व स्तरांमध्ये आपल्या स्त्रीच्या पडदाशीन असण्याबद्दलचा अभिमानही जागृत आहे.\n\nमराठा जाती... उर्वरित लेख लिहा:","targets":"िसरून जाते आणि कुटुंबाच्या, जातीच्या खोट्या, तथाकथित प्रतिष्ठेमध्ये स्वतःला गाडून घेते. \n\nकुटुंबासाठी ती करत असलेले कष्टही घराच्या चार भिंतीआडच राहतात.\n\nमराठा स्त्रियांपर्यंत पोहोचणं हे आजही सामाजिक क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांसाठी आव्हान असतं. \n\nएखाद्या मीटिंगसाठी गावातल्या इतर जातींच्या महिला चटकन येतात, पण मराठा कुटुंबातील स्त्री मात्र 'मला माहेरी धाडता का ताई?' असा प्रश्न विचारते. म्हणजेच मीटिंगसाठी वगैरे बाहेर पडले तर सासरचे माहेरी पाठवतील ही भीती तिला आहे. \n\nतिने कशासाठी बाहेर पडायचं आणि कशासाठी नाही, याचे निर्णय अजून पुरुषांच्याच हातात आहेत.\n\nआज काही प्रमाणात बदलाचे वारे वाहत आहेत. मराठा समाजातल्या तरुणी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात पोहोचत आहेत, नवी स्वप्न पाहत आहेत. या अशा स्थितीत मराठा समाजाला जर आरक्षण मिळालं तर किमान मराठा मुलींसाठी बदलाचे वारे अधिक वेगाने वाहतील असं वाटतं. \n\nशैक्षणिक आणि आर्थिक सक्षमता आली तर त्या आपल्या घरातल्या पुरुषसत्तेला आणि घराबाहेरच्या जातव्यवस्थेला प्रश्न विचारू शकतील. स्वकमाईतून आणि स्वकष्टातून आलेली सजगता तिला सभोवतालाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याचं भान देऊ शकेल. घराबाहेर पडणारं तिचं पाऊल तिला दलित-बहुजन स्त्रियांच्या दुःखापर्यंत नेऊ शकेल. \n\nजातश्रेष्ठत्वाचं कवच बाजूला करून ज्यावेळी ती आरक्षित गटात येईल त्यावेळी तिला कोपर्डीच्या दुःखाबरोबरच खैरलांजीच्या वेदनेची धगही जाणवेल.\n\nआरक्षणाचं तत्त्व हे केवळ आर्थिक लाभासाठी नसून सामाजिक प्रतिनिधित्वासाठी असतं. त्यामुळेच ज्यांचं अस्तित्त्वच बंदिस्त आहे त्यांच्यासाठी हे सामाजिक प्रतिनिधित्व महत्त्वाचं असेल. \n\n(संध्या नरे-पवार या पत्रकार आणिलेखिका आहेत.या लेखात व्यक्त करण्यात आलेली मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ामानांवरील आयात कर वाढवला होता, पण भारत एक वर्षानंतर जागा झाला आणि त्यानंतर अमेरिकन वस्तूंवर काही कर लावत सुटकेचा निःश्वास टाकण्यात आला.\n\nभारत सरकारच्या अजून हे लक्षात आलेलं नाही की सगळं जग बचावात्मक पवित्रा घेतंय. पण आपण अजूनही जुन्याच गोष्टींना धरून आहोत. \n\nभारत सरकारने आयात कर वाढवायला हवा. त्यामुळे देशातल्या लघु उद्योगांना स्पर्धेत उतरण्याचं बळ मिळेल आणि देशातला रोजगारही वाढेल. \n\nदोन\n\nमोठ्या उद्योगांचा मोह सरकारने सोडावा. चीन आणि अमेरिकेसारखे मोठमोठे कारखाने सुरू करण्याचा विचार कदाचित पंतप्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यात यावेत किंवा सिंगल रेट करण्यात यावा याविषयी सरकार विचार करतंय. \n\nपण ही मूळ समस्या नाही, हे सरकारने समजून घ्यायला हवं. जीएसटी लागू करण्यात आल्याने छोट्या आणि लघु उद्योगांवर कागदी कामकाजाचा भार इतका वाढलाय की ते याखाली दबून गेले आहेत. \n\nमोठ्या उद्योगांसाठी इतर राज्यांमध्ये व्यापार करणं सोपं करण्यात आल्याने त्याचाही परिणाम लहान उद्योगांवर होतोय. \n\nलहान उद्योगांना दिलासा देणं हे आता खरंतर महत्त्वाचं आहे, पण सरकार सध्या त्याबाबत काही विचार करताना दिसत नाही.\n\nजीएसटीचे दुष्परिणाम सरकारला समजले आहेत, असं वाटतच नाही. त्यामुळे हे दुष्परिणाम दूर करणं ही दूरची गोष्ट आहे. \n\n(ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ भरत झुनझुनवाला यांच्यासोबत संदीप राय यांनी केलेल्या चर्चेचा सारांश)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ामीरी सांगतात, \"काश्मीर खोऱ्यातील काश्मिरी पंडितांना नाईलाजास्तव आपली शेती, दुकानं, बाग-बगीचे अतिशय कमी किमतीत विकावं लागलं. ते व्यवहार अजूनही रद्द ठरवण्यात आलेले नाहीत आणि आम्हाला अजूनही आमच्या मालमत्तेचे, वास्तूची योग्य किंमत मिळालेली नाही\". \n\n\"बेरोजगार काश्मिरी पंडित तरुणांना प्रधानमंत्री रोजगार पॅकेजच्या अंतर्गत ज्या अटींवर काश्मीर खोऱ्यात काम करण्यासाठी भाग पाडण्यात आलं त्या अटी आजही तशाच आहेत, त्या मागे घेण्यात आलेल्या नाहीत. विस्थापित कॉलनींमध्ये राहणाऱ्या काश्मिरी पंडितांच्या चांगल्या उप... उर्वरित लेख लिहा:","targets":"तरही राजू यांना घरी जाणं शक्य नव्हतं. काश्मिरी म्हणून त्यांची ओळखच हिरावून घेण्यात आली असं राजू यांना वाटतं. \n\n\"जम्मू काश्मीरशी राज्य या भावनेने माझं एक नातं होतं. आता ते उरलं नाही. अधिवास प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मला माझी ओळख पटवावी लागेल आणि सरकार दरबारी खेटे घालावे लागतील,\"असं राजू सांगतात. \n\n'ओळख पटवण्यासाठी धडपड'\n\nविस्थापित समन्वय समितीचे नेते रविंदर कुमार रैना यांनी बीबीसीला सांगितलं की, सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच केलं होतं. परंतु अधिवास प्रमाणपत्राच्या बाबतीत सरकारचा निर्णय चुकला असं त्यांना वाटतं. काश्मीरी असूनही आम्हाला सातत्याने आमची ओळख पटवून द्यावी लागते. काश्मीर तेव्हाच अस्तित्वात असू शकतो जेव्हा काश्मीरी पंडित तिथे असतील. \n\nकाश्मीरी पंडितांच्या विस्थापनापूर्वी काश्मीर खोऱ्यातून मोठ्या संख्येने कामधंद्याच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात स्थलांतरित झाले. त्यांची इथली ओळख पुसली जाईल ही भीती त्यांच्या मनात कायम आहे. \n\nगेल्या दहा वर्षांपासून काश्मीर खोऱ्यात नोकरी करणाऱ्या रुबन जी सप्रू यांनी आपला अनुभव बीबीसीला कथन केला. गेल्या एक वर्षात सरकारने जे निर्णय घेतले ते त्यांच्या त्यांच्या विचाराने ठीक आहेत. परंतु मोठ्या संख्येने विस्थापित काश्मिरी पंडित तरुण काश्मीर खोऱ्यात नोकरी करत आहेत. सरकारने त्यांच्या अडचणींकडे लक्ष द्यायला हवं. \n\nकाश्मिरी पंडित प्रदीर्घ काळ काश्मीर खोऱ्यात आहे परंतु आजही ते मुख्य प्रवाहापासून दूरच आहेत. स्थानिक लोकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध नाहीत. इतक्या वर्षांनंतरही ते आपल्या घरापासून दूर कडेकोट सुरक्षाव्यवस्थेत सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. \n\nसध्याच्या घडीला काश्मीरात चार हजार विस्थापित काश्मीरी वेगवेगळ्या ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहत आहेत. हे सगळे सातत्याने सरकारकडे जम्मूस्थित घरवापसीची मागणी करत आहेत. \n\nगेल्या काही वर्षात काश्मीरी पंडितांनी कोंड्याचा मांडा करून जम्मू किंवा जम्मूसोडून अन्य ठिकाणी तसंच अन्य राज्यात घर उभारलं आहे. त्यांना आता ते सगळं सोडून पुन्हा काश्मीरमध्ये परतणं सहज शक्य नाही असं सप्रू यांना वाटतं. \n\n1990 मध्ये काश्मीर खोऱ्यातून विस्थापन झाल्यावर 2010 मध्ये त्यांना आपलं घरदार सोडून सरकारतर्फे देण्यात आलेल्या नोकरीसाठी काश्मीरची वाट धरावी लागली होती. \n\n2010 पंतप्रधान मदतनिधी अंतर्गत 3,000 काश्मीरी पंडितांना..."} {"inputs":"...ाय होईल ही धास्ती प्रत्येक आईच्या चेहऱ्यावर दिसते. मग तिच्या मुलांचं वय अडीच असो की पंचवीस. \n\nआम्ही इतरांना प्रश्न विचारत असतो तेव्हा हीदाची आई सारखी म्हणत असते, माझ्या मुलीला विचारा प्रश्न. तिला CAA NRC विषयी सगळं माहितेय. पोरांना इंग्लिश मीडियममध्ये घालून आपल्याला येत नसलं तरी पदर बांधून मुलांचा अभ्यास घेणारी कष्टकरी आई आठवली. \n\nरोज चालणाऱ्या आंदोलनाला एक दुसरी बाजूही आहे. एरवी घराबाहेर न पडणाऱ्या, न पडता येणाऱ्या बायकांना रात्रभर बाहेर राहाता येतंय. तेही राजेरोसपणे. एकीला सोबत म्हणून दुसरी य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांच्या भल्यासाठी पैसै वापरा ना. तुम्हाला कागदपत्रं हवेत ना, मग त्यांना निदान कागदपत्रं मिळवण्याइतकं शिक्षण तर द्या...\"\n\nएका दमात ही मुलगी देशातल्या मुस्लीम समाजाच्या परिस्थितीवर भाष्य करून जाते. \n\n20 दिवस ते वय वर्ष 80 यातल्या सगळ्या वयाच्या बायका तिथे आहेत. पण तरुण मुलींची उर्जाच वेगळी. कुठे स्टेजवरच्या घोषणेला प्रतिसाद देत असतात, कुठे हसतखिदळत असतात तर कुठे स्वयंसेवक बनून आंदोलनातल्या इतर जणींना चहा, दुध, बसायला गादी, लहान मुलांसाठी ब्लँकेट असलं काहीबाही आणून देत असतात. \n\nपण अशा तरण्याताठ्या मुलींना गरजच काय आंदोलन वगैरे करायची? रात्रीबेरात्री रस्त्यांवर बसतात कोणी वाईट म्हणेल याची भीती नाही वाटत? आणि मुख्य म्हणजे बाईच्या जातीला काय करायचं आंदोलन बिंदोलन, गप घरी बसावं, बाकीचं काय ते पुरुष बघून घेतील, दोन्ही बाजूंचे. हे प्रश्न विचारायचा अवकाश, दणादणा उत्तर मिळत जातात. \n\n\"औरत होना अपने आप में एक बहादुरी हैं,\" 19-वर्षांची आम्रीन ठणकावून सांगते. \"बाई असणं यासारखं दुसरं साहस नाही, शौर्य नाही. इतिहास काढून बघा, सगळ्यात जास्त कुर्बान्या बायकांनी दिल्यात, मग त्या कोणत्या जातीच्या असोत वा धर्माच्या. ज्या बाईच्या पोटातून साऱ्या दुनियेचा जन्म झाला ती अटीतटीच्या वेळेस मागे कशी हटेल? ऐसी हर एक लडाई औरतोंने लडी हैं, और जीती भी हैं.\" \n\nअशा आम्रीन दिसत राहाव्या, बोलत राहाव्या असं वाटतं. फक्त या आंदोलनामध्ये नाही, जगात सगळीकडे. पर्यावरणापासून ते स्टॉक एक्चेंजपर्यंत जागत्या रहाव्यात असं वाटतं. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाय, गाझीपूर बॉर्डरवरून काही युवा शेतकरी याठिकाणी पोहचले. थेट लाल किल्ल्यापर्यंत ही ट्रॅक्टर रॅली गेली.\"\n\nदिल्ली पोलिसांची परवानगी नसताना मोठ्या संख्येने ट्रॅक्टर आणि शेतकरी दिल्लीच्या दिशेने आल्याने पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये संघर्ष झाल्याचे दिसून आले. \n\nखुशहाल लाली पुढे सांगतात, \"दोन महिन्यांपासून आपले घर, आपले शेत सोडून पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. अद्याप केंद्र सरकारने यावर तोडगा काढलेला नाही. त्यामुळे एकप्रकारे शेतकऱ्यांचा संयम सुटला, युवा शेतकरी अधीर झाले अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"दिल्लीच्या ज्या भागात शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढण्याचा प्रयत्न केला तो मध्य दिल्लीत येतो. याठिकाणी इंडिया गेट, संसद भवन आणि इतर महत्त्वाच्या वास्तू एकमेकांपासून अवघ्या एक-दोन किलोमीटरच्या अंतरावर आहेत. हा परिसर राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील मानला जातो.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ायक. त्यामुळे अशा परिस्थितीत हाती येणारी आकडेवारीही परिपक्व नसते. काँगोच्या तुलनेत युकेत समोर आलेला डेटा बराच चांगला होता\", \n\nमात्र लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसनचे प्राध्यापक मेडले यांनी फर्स्ट फ्यू हंड्रेड प्रणालीने दिलेली माहिती योग्य असल्याचा दावा केला. \"मॉडेलर्सना नेहमीच आणखी काहीतरी आणि अधिक माहिती हवी असते. डेटा सर्वसमावेशक असावा असं प्रत्येकाला वाटतं, तो अचूक असावा असंही वाटतं. मात्र आम्ही जो डेटा जमा करून सादर केला तो परिपूर्ण असाच होता असं मेडले यांना वाटतं.\n\nयुकेत काय घडू शक... उर्वरित लेख लिहा:","targets":"लमधल्या अतिदक्षता विभागांवर प्रचंड ताण पडला. \n\n10 मार्च रोजी अधिकृत आकडेवारीनुसार, कोरोना रुग्णांची संख्या 913 दाखवण्यात आली होती. पण तज्ज्ञांच्या मते, तेव्हा 75,000 कोरोना रुग्ण असण्याची शक्यता आहे. तातडीने लॉकडाऊन लागू करण्यात यावं असा प्रबंध त्यांनी सादर केला होता. रिले म्हणतात, \"साथीच्या रोगांचं आकलन लक्षात घेऊन मी तातडीने उपाययोजना करण्याचा सल्ला दिला होता. लॉकडाऊन लागू करण्यात यावं, सोशल डिस्टन्सिंग कठोरपणे पाळण्यात यावं असं मी म्हटलं होतं. लॉकडाऊन लागू केलं असतं तर पुढची परिस्थिती कशी हाताळायची हे ठरवण्यासाठी वेळ मिळाला असता\". \n\nएसपीआय-एमचे प्राध्यापक मार्क जिट यांना कोरोनाचे खरे आणि नेमके आकडे काय आहेत याचा शोध घेण्यास सांगण्यात आलं आहे. सगळ्या रुग्णांची नोंद करण्यात येत नाहीये हे लक्षात आलं असावं. नक्की किती रुग्ण वगळण्यात आले ते समजायला हवं, असं ते सांगतात.\n\nते म्हणतात, \"अतिदक्षता विभागात किती रुग्ण आहेत याचा आम्ही आढावा घेतला. या रुग्णांच्या बरोबरीने असे हजारो रुग्ण असतील ज्यांना कोरोना झाला असेल पण त्याची तीव्रता एवढी नसेल.\" \n\nत्यांच्या अंदाजानुसार, मार्चच्या मध्यात दररोज 1,00,000 रुग्णांची नोंद झाली असावी असं त्यांचं म्हणणं आहे. हे खूपच काळजी करायला लावणारी आकडेवारी आहे. 1,00,000 रुग्ण दररोज आढळून येत असतील तर आठवडाभरात रुग्णालयात दररोज 20,000 रुग्ण दाखल होतील. ही माहिती तातडीने सेजला देण्यात यावी जेणेकरून आपल्याला पुढची रणनीती ठरवता येईल. \n\nअन्य मॉडेलर्सना हे कळून चुकलं की एनएचएसच्या ज्या डेटावर आधारित ते गृहितकं मांडत आहेत तो आता कालबाह्य झाला आहे. \n\nयुकेतून येणारा डेटा आठवडाभर शिळा असल्याचं आमच्या लक्षात आलं. त्यामुळे कोरोना कसा फैलावतोय याकडे आम्ही आता लक्ष देत नाही. भूतकाळात काय झालं याचा आम्ही अभ्यास करत आहोत असं डॉ. निक डेव्हिस यांनी सांगितलं. तेही एसपीआय-एम आहेत. \n\nतेव्हा मला पहिल्यांदा असं जाणवलं की गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत. \n\nयुकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन\n\n17 मार्च रोजी युकेत नागरिकांवर कठोर निर्बंध लादण्यात आले. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी देशाला उद्देशून भाषण केलं. आवश्यकता नसेल तर अन्य कोणाशी असलेला संपर्क कमीत कमी असावा. अनावश्यक प्रवास करू नका. जास्तीतजास्त लोकांनी वर्क फ्रॉम होम अर्थात घरून काम करावं. पब्स, क्लब्स, थिएटर्स यासारख्या सामाजिक ठिकाणी जाणं टाळा, असं ते भाषणात..."} {"inputs":"...ायडन कमी पडतात?\n\nकमी पडतात असं अजिबात नाही. प्रत्येकाची शैली वेगळी असते. ट्रंप यांनी कोव्हिड-19 असताना मोठ्या रॅली केल्या. यामुळे कोरोनाचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणात पसरला. दुसरीकडे बायडन यांनी सोशल डिस्टन्सिंग, मास्क याला महत्त्व दिलं. पोलिंगमध्ये पुढे असल्याने त्यांना आत्मविश्वास होता. जास्त धडपड करण्याची गरज नाही. त्यामुळे दोन उमेदवारांमध्ये प्रचाराचा फरक झाला. \n\nअमेरिकेतील 35 टक्के ट्रंप यांना पाठिंबा देणारे अल्ट्रा कॉन्झर्व्हेटिव्ह आहेत. दुसरीकडे 25 टक्के सोशलिस्ट आहेत, तर उरलेले 25-30 ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षी अमेरिकेत आलो. मी दिसतो भारतीय, बोलतो भारतीयांसारखं. त्यामुळे लोकांना मी आणखी वेगळा वाटलो. कारण, बोलणं आणि भाषा फार महत्त्वाची आहे. लोकांशी बोलणं सर्वात महत्त्वाचं आहे. ट्रंप चांगले बोलतात, त्यांचा प्रभाव पडतो. त्यामुळे सुरुवातीला मला खूप कठीण गेलं. हा आपल्यासारखा बोलू शकत नाही. हा बाहेरून आलेला आहे. आमचे प्रश्न यांना काय करणार? असा त्यांचा सूर असतो. \n\nमग तुम्ही प्रचार कसा केला? \n\nप्रत्येकाच्या घरी गेलो. त्यांच्या घराबाहेर उभा राहिलो. मला काय करायचं आहे हे समजावून सांगितलं. मला शिक्षण पद्धती सुधारायची आहे. गुन्ह्यांचं प्रमाण कमी करायचं आहे. मी 10-10 हजार लोकांच्या घरी जाऊन निवडणूक लढवली होती. अशावेळी एका वेगळ्या दिसणाऱ्या माणसावर विश्वास कसा ठेवायचा? हा प्रश्न होता. मग त्यांना मी भारतात कसे गरिबीत दिवस काढले हे सांगितंल. तुमचे आणि माझे प्रश्न वेगळे नाहीत. मुलांवर केले जाणारे संस्कार वेगळे नाहीत. असं त्यांना समजावून सांगितलं. \n\nजेव्हा मी कष्टात काढलेले दिवस आणि त्यांचे दिवस यांच्यात फार जास्त फरक नाही हे त्यांना कळलं. तेव्हा त्यांनी मला आपला मानलं.\n\nमुंबईत पिढ्यानपिढ्या रहाणाऱ्यांना परप्रांतीय बोललं जातं. तुमच्यासोबत असं काही घडलं? \n\n गेली 41 वर्ष मी अमेरिकेत रहातोय. पण, मला अजूनही बाहेरचा व्यक्ती म्हणून समजलं जातं. मी या देशात व्यवसाय उभा केला. पण मी बोलतो वेगळा, अॅक्सेंट अमेरिकन नाही त्यामुळे मी बाहेरचा आहे. एका डॉक्टरला बाहेरचा मानणार नाहीत. जोपर्यंत लोकांना समजणार नाही, बाहेरचा व्यक्ती राजकारणी, नेता होऊ शकतो. तर, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही अमेरिकन आहोत हे त्यांना समजावून दिलं पाहिजे. \n\nभारतीयांसाठी सर्वात मोठा मुद्दा H-1-B व्हिसाचा आहे. गेल्याकाही दिवसांपासून यावर बंधन घालण्यात आली. व्हिसा मिळणं बंद झाले. बायडन यांची सक्ता आली तरही परिस्थिती बदलेल? \n\nट्रंप यांचा राष्ट्रवादाचा मुद्दा आहे. त्यांनी 'अमेरिका फर्स्ट' असं धोरण ठेवलं आहे. बाहेरून आलेल्या व्यक्तीला नोकरी मिळाली तर तो अमेरिकन लोकांची नोकरी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत नाही. H-1-B व्हिसा हा कुशल कामगार देशात येतील यासाठी होता. हा देश बाहेरून आलेल्या व्यक्तींच्या परिश्रमांनी मोठा झाला आहे. पण, आपली लोकप्रियता टिकवण्यासाठी ट्रंप यांनी हा निर्णय घेतला. \n\n35 टक्के लोकांना खूष करण्यासाठी त्यांचं धोरण आहे. व्यापार,..."} {"inputs":"...ायदेशीरदृष्ट्या मृत घोषित केला जातो. याला 'लीगल क्लोजर' असं म्हणूया. नातेसंबंधात 'लीगल क्लोजर' असं नसतं. एखादा व्यक्ती तडकाफडकी निघून गेल्यानं मानसिक धक्का बसणं साहजिक असतं.\n\n\"नक्की काय झालं, हे मला समजलं तरंच मला क्लोजर मिळेल, असं आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसते. समोरचा व्यक्ती तुम्हाला जे उत्तर देईल ते शाश्वत सत्य असेलच असं नाही. अशावेळी आपण समोरच्या व्यक्तीने दिलेल्या उत्तरावर अवलंबून राहायला नको. '\n\nक्लोजर'साठी प्रत्यक्ष भेटूया, असंही अनेकांना वाटतं. पण दोन्ही व्यक्ती 'विचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळे थोडा प्रॅक्टिकल विचारही केला पाहिजे.\"\n\nअसं घडलं तर काय करावं?\n\nपण, नात्याचा शेवट अकस्मात झाला, तर काय करावं? यावर मानसोपचार तज्ज्ञांनी दिलेल्या या काही टीप्स-\n\nसर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'क्लोजर' अभावी तुम्ही अडकून पडला असाल किंवा मानसिक नैराश्यातून जात असाल तर मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधा. हल्ली मानसोपचारासाठी काही हेल्पलाईन्सही आहेत, त्यांचीही मदत घेता येईल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ायला मंत्री, आमदारही कचरायचे. मोदी यांच्याआधी मुख्यमंत्री असलेले केशुभाई पटेल यांच्या कार्यकाळात ही सगळी मंडळी याठिकाणी नियमितपणे जायची. \n\n2006च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपच्या एका नेत्यानं एक खंतवजा तक्रार केली होती, \"साडेतीन वर्षांनंतर मोदींशी वैयक्तिक भेट होऊ शकली!\"\n\n\"मुख्यमंत्री होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी एकही निवडणूक लढवली नव्हती. म्हणून निवडून आलेल्या प्रतिनिधींवर पूर्ण विश्वास ठेवताना त्यांच्या मनात साशंकता होती,\" असं त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं.\n\nमोदी यांची गुजरातवरची प... उर्वरित लेख लिहा:","targets":"धती होती. एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते, मोदी दिल्लीत गेल्याने अधिकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. कारण त्यांच्या कार्यकाळात दडपण खूपच जास्त होतं.\n\nआनंदीबेनचा कार्यकाळ\n\nआनंदीबेन यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर आजूबाजूच्या वातावरणात बदल झाल्याचं अधिकारी सांगतात. त्यांच्याशी संलग्न काम करणाऱ्या व्यक्तींचे विचार, मग ते चांगले असो की वाईट, साधारण एकाच धाटणीचे असायचे. \n\nमोदी यांच्यानंतर राज्याची धुरा सांभाळण्यासाठी आनंदीबेनच याच खऱ्या वारसदार आहेत, असं अनेकांना वाटतं. खुद्द मोदींनीच त्यांना निवडलं होतं. \n\nआनंदीबेन यांना याआधी राज्य सरकारमध्ये शिक्षणासह महत्त्वाची खाती सांभाळली होती. आनंदीबेन यांच्या कार्यकाळात विधानसभेत मंत्री आणि पक्ष नेत्यांचं येणंजाणं वाढलं.\n\nमात्र त्यांचा स्वभाव ही खरी अडचण होती. त्यांना क्षणार्धात राग यायचा. मात्र दुसऱ्याच मिनिटाला तो राग शांतही होत असे.\n\nनरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर आनंदीबेन पटेल यांनी गुजरातचं नेतृत्व केलं.\n\nत्यांच्या कार्यकाळात शालेय शिक्षणाला चालना देण्यासाठी 'कन्या केलवणी योजना' राबवण्यात आली होती. या योजनेशी संबंधित एक प्रमुख अधिकारी काही कारणांमुळे रजेवर होते. \n\nरजेहून परतल्यानंतर आनंदीबेन यांनी या अधिकाऱ्यासह दोन ज्येष्ठ सचिवांची काहीही प्रश्न न विचारता कानउघडणी केली. सलग 40 मिनिटं आनंदीबेन यांनी अधिकाऱ्यांना झापलं. त्या बोलायचं थांबल्यावर खोलीत शांतता पसरली.\n\nत्यानंतर अधिकाऱ्यांनी विचारलं, \"बैठक संपली? आम्ही जाऊ शकतो का?\" आनंदीबेन म्हणाल्या, \"हो-हो. तुम्ही जाऊ शकता.\"\n\nआनंदीबेन यांची सत्ता का गेली?\n\nमुख्यमंत्री म्हणून मोदी यांच्या तीन खेळ्यांमध्ये भ्रष्टाचाराचा एकही मोठा आणि थेट आरोप सरकारवर झाला नाही. आनंदीबेन यांच्या काळात अशा आरोपांचं प्रमाण वाढत गेलं.\n\nपाहा व्हीडिओ : गुजरातमध्ये हा सर्वपक्षीय व्यवसाय\n\nया सगळ्याची चोख माहिती मोदींनी दिल्लीत मिळत होती. अफवा जनतेपर्यंतही पोहोचल्या होत्या. आणि याचा फटका भाजप पक्षाला बसू लागला होता.\n\nदुसरीकडे राज्यातलं पटेल आंदोलन चिघळलं होतं. यातूनच आनंदीबेन यांचा उतारकाळ सुरू झाला आणि रुपाणी यांच्याकडे सत्ताकमान येणार, हे स्पष्ट झालं. \n\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही पाठिंबा रुपाणींना होता. ते सभ्य आणि स्वच्छ प्रतिमेचे आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधता येऊ शकतो, असं..."} {"inputs":"...ायला होकार दिला. \n\nआता आम्ही सोबत राहातो. आमच्यापैकी कोणी एक मरेपर्यंत आम्ही सोबत राहू अशी आमची आशा आहे आणि तरीही त्याला माझ्या पैशांबद्दल काहीही माहिती नाही. \n\nका म्हणाल तर ती गंमतच आहे. ज्यावेळेस माझा साथीदार घरातला 'कमावता पुरुष' होता तेव्हा आमचं नातं सगळ्यात घट्ट होतं. \n\nतो मला खर्चायला पैसे द्यायचा. आम्ही फिरायला गेलो की खर्च करायचा. आम्ही बाहेर जेवलो की बीलही तोच भरायचा आधी कधी कधी मला कपडेही घेऊन द्यायचा. मला ते कधीच आवडलं नाही. \n\nतो अधून-मधून बोलून दाखवायचा की माझ्यामुळे त्याचा कसा खर्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"कमवता आणि कर्ता पुरुषच असला पाहिजे अशी ठाम धारणा असल्यामुळे असं होतं.\" \n\nमाझ्या घरात काही श्रीमंती वाहून जात नव्हती. माझ्या खात्यात जे मी चार-दोन पैसे साठवले आहेत ते फार नाहीयेत. रिहाना, बियॉन्से आणि मेगन मर्कलच्या संपत्तीच्या तुलनेत तर नाहीच नाही. \n\nपण मी माझ्या घरच्यांना पै-पै वाचवताना पाहिलं आहे. दारावर देणेकरी येऊन उभे राहिले की कसं वाटतं ते मी अनुभवलंय आणि माझ्या आईला तिच्या सगळ्या मौल्यवान गोष्टी, दागिने फोनवरून विकताना ऐकलंय. त्यामुळे माझ्या खात्यात जी काही साठवलेली रक्कम आहे ती माझ्यासाठी फार मोठी आहे. \n\nमाझे आई-वडील दोघ गरीब घरातून आले. पण नंतर, ऐशीच्या दशकात माझ्या वडिलांनी बँकिंग क्षेत्रात खूप पैसा कमावला. त्यांचं शिक्षण काही विशेष झालेलं नव्हतं पण त्यांनी जेवढा पैसा कमावला तेवढा आमच्या अख्ख्या खानदानात कोणी पाहिला नव्हता. \n\nपण नव्वदच्या दशकात माझे वडील सर्वस्व हरले. त्यांची नोकरी गेली, आणि मग आमचं घरही. \n\nकाही वर्षं हलाखीत काढल्यानंतर माझ्या आईने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आता घरातली 'कमावती' ती झाली होती. याच गोष्टीमुळे नंतर माझे आई-वडील वेगळे झाले. का? कारण माझ्या वडिलांच्या पुरुषी इगोला हे सहन झालं नाही की माझी आई त्यांच्यापेक्षा जास्त कमावते आणि तिच्या पैशावर घर चालतं. \n\nते लोकांना सांगायचे की, आईचा बिझीनेस खरं तर तेच चालवतात. त्यांची भांडण व्हायची कारण आईने आठवड्याच्या खर्चाला दिलेले पैसे ते एका दिवसात उडवून टाकायचे. त्यांचे वादही मी ऐकले आहेत. मी लहान होते तरी या सगळ्या प्रकारावर माझे आजोबा कसे कुत्सित टोमणे मारायचे तेही मला कळायचं. \n\nमाझ्या आईच्या पैशावर घर चालायला लागलं तेव्हा काय झालं ते मी लहान असताना पाहिलं. आताचं म्हणाल तर बाई पुरुषापेक्षा जास्त पैसा कमवत असली की काय होतं हे मी माझ्या जवळच्या मैत्रिणींच्या बाबतीत पाहतेय. \n\nमाझी एक मैत्रीण आहे मेलिसा (नाव बदललेलं आहे). ती यशस्वी फ्री-लान्सर फोटोग्राफर आहे. गेल्या काही वर्षांत तिने स्वतःच्या पैशाने घर घेतलं. तिचा बॉयफ्रेण्डला नोकरी नव्हती तेव्हा त्याला सपोर्ट केला. ते सुट्टीवर गेले तेव्हा खर्च केला. बिलं भरली, अगदी घरचा किराणाही भरला. \n\nचारचौघात तो हेच म्हणतो की 'सक्षम स्त्री' बरोबर राहाणं त्याला खूप भावतं. पण प्रत्यक्षात तो माझ्या मैत्रिणीला मानसिकरीत्या किती छळतो ते मी पाहिलंय. जेव्हाही ती कामासाठी किंवा शूटसाठी बाहेर जाते तेव्हा तो..."} {"inputs":"...ायी चालल्यामुळे मोर्चेकऱ्यांची प्रकृती खालवण्याचा धोका होता त्यामुळे त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील याची काळजी या डॉक्टरांनी घेतली,\" असं जिवा पांडू गावित म्हणाले.\n\nएवढी माणसं कशी जमली?\n\n\"संपूर्ण महाराष्ट्रात कम्युनिस्ट पक्षाची ताकद कमी आहे. पण हा केडर बेस पक्ष असल्यानं राज्याच्या आदिवासी भागात हा पक्ष तग धरून आहे. जल, जंगल आणि जमीन हा डाव्या पक्षांचा जुना अजेंडा आहे,\" असं निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना नोंदवलं. \n\nया अगोदर ऊस, कापूस, कांदा, दूध उ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा टोप्या आणि झेंड्या कुठून आले?\n\n\"झेंडे आमच्याकडे नेहमी असतात. देशात कुठेही आंदोलन झाले तरी आम्ही तेच झेंडे वापरतो. त्यामुळे त्यांचा खर्च मर्यादित असतो. टोप्या देखील एकदा बनवल्या तर त्या अनेक दिवस टिकतात. ज्यांना त्या टोप्या त्यांच्याकडे ठेवायच्या असतील त्यांना आम्ही त्या ठेऊ देतो, पण बरेच जण टोप्या परत करतात त्या आम्ही जपून ठेवल्या आहेत,\" अशी माहिती कृष्णन यांनी दिली.\n\nया टोप्या-झेंड्यांमुळेच माध्यमांमध्ये या लाँग मार्चचा उल्लेख 'लाल वादळ' असा केला गेला. आणि म्हणून सरकारलाही थोडं नमतं घ्यावं लागलं.\n\nपण जर या मोर्चेकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसत्या तर त्यांनी काय केलं असतं?\n\nसरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आम्ही मुंबईच्या रस्त्यावर 'अन्नत्याग' आंदोलन सुरू करू, असं AIKSचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित नवले यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं होतं. \n\nAIKSचे राष्ट्रीय सचिव विजू कृष्णन यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा आम्ही सकारात्मक होतो, पण जनतेच्या रेट्यामुळं या आंदोलनाला भूतो न भविष्यती यश मिळालं आहे, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे.\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ार 24 तास लक्ष ठेवू शकतं. \n\nते कुठे जातात, कुणाला भेटतात, किती वेळ एका ठिकाणी थांबतात या सगळ्या गोष्टींवर सरकार नजर ठेवू शकतं. पण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आरोग्य संकट टळल्यानंतर हा डेटा नष्ट केला जाणार आहे का आणि जर हो, तर मग कधी याबद्दल कुठलीही स्पष्टता सरकारने दिलेली नाही. \n\nसायबर एक्सपर्ट पवन दुग्गल म्हणतात \"एकीकडे हे अॅप तुमचं कोव्हिड-19 स्टेटस अपडेट करतं तर दुसरीकडे तुमच्या लोकेशनवरही चोविस तास लक्ष ठेवून असतं. दुसरं म्हणजे हा सर्व डेटा कोणत्या कंपनीकडे जातोय, हे अजूनतर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॅव्ही आणि सरकारबद्दल मोठ्या प्रमाणात विश्वास असणाऱ्या देशात ही स्थिती आहे. \n\nइस्राएल सरकारने मार्च महिन्यात आपल्या सुरक्षा यंत्रणांना लोकांच्या मोबाईल डेटावर लक्ष ठेवण्याची परवानगी दिली. त्यासंदर्भात अजूनही कायदा केलेला नाही. इस्राएलमधली NSO ग्रुप ही स्पायवेअर बनवणारी कंपनीसुद्धा कोरोनाच्या प्रसारवर लक्ष ठेवण्यासाठी मोबाईल सॉफ्टवेअर बनवत असल्याचं समोर आलंय. \n\nकोरोनाच्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्नाटक सरकारचं अॅप\n\nया रविवारी ऑस्ट्रेलियातही सिंगापूरच्या अॅपच्या धरतीवर एक अॅप लॉन्च झालं. यातल्या डेटा सिक्युरिटीसंदर्भातला कायदाही लवकरच मांडला जाणार आहे. देशातल्या किमान 40 टक्के लोकांनी हे अॅप वापरलं तर सरकारच्या प्रयत्नांना यश येईल असं ऑस्ट्रेलियाच्या आरोग्य मंत्र्यांनी म्हटलंय.\n\nअलीकडे गुगल आणि अॅपलने एकत्र येत कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी एक नवीन अॅप बनवण्यावर काम सुरू केलंय. पण त्याबद्दलही शंका आहेतच. या प्रायव्हसी कन्सर्न्सवर त्या त्या देशांतल्या सरकारकडून ठोस उत्तर येणं गरजेचं आहे. \n\nचीनमध्ये कोरोनाबाधितांवर सरकारचं बारीक लक्ष आहे. सरकारी ओळखपत्रं, कॅमेरा आणि फोनवरून या लोकांवर नजर ठेवली जाते. जर एखादी कोरोनाबाधित व्यक्ती रेल्वेनी प्रवास करत असेल तर त्या व्यक्तीला असं सांगितलं जातं की तुम्ही प्रवास करू नका. \n\nभारतही स्वतःच्या नागरिकांवर नजर ठेवणारं सर्व्हेलन्स स्टेट होतोय, असा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मांनी केलाय. कारण केंद्र सरकारने सर्व राज्यातील लोकांचा कॉल डेटा रेकॉर्ड टेलिकॉम डिपार्टमेंटच्या माध्यमातून मागितला आहे. दिल्ली, आंध्रप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, मध्यप्रदेश, ओडिशा, पंजाब आणि जम्मू-काश्मीर या राज्यांचा संपूर्ण कॉल डेटा रेकॉर्ड म्हणजेच CDR देण्यात यावा अशी मागणी टेलिकॉम विभागाने संबंधित टेलिफोन ऑपरेटर्सला केली आहे. \n\nसरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही कुणावरही पाळत ठेवत नसल्याचं केंद्रीय दळणवळण मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.\n\nतंत्रज्ञानामुळे एकाच वेळी कोट्यवधी लोकांवर पाळत ठेवणं हे सरकारसाठी खूप सोपं झालं आहे, असं मत प्रसिद्ध इतिहासकार आणि तत्त्वज्ञ युवाल नोआ हरारी यांनी मांडलं आहे. 'सेपियन्स' या लोकप्रिय पुस्तकाच्या या लेखकाचा Financial times मध्ये आलेला लेख जगभर चर्चेचा विषय ठरला. \n\nयुवाल लिहितात की, आपल्याला हे पण लक्षात घेतलं पाहिजे पाळत ठेवण्याचा अधिकार फक्त सरकारलाच मिळत..."} {"inputs":"...ार अनील जैन यांनी बीबीसीसाठी लिहिलेल्या एका लेखात त्याची यादीच मांडली आहे. \n\nया यादीत पहिलं नाव आहे रामलाल ठाकूर यांचं.\n\n1) रामलाल ठाकूर \n\nरामलाल ठाकूर हे 1983-84 या एकच वर्षाच्या कालावधीसाठी आंध्रप्रदेशचे राज्यपाल होते. त्यावेळी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते एन.टी. रामाराव.\n\nहृदयाच्या शस्त्रक्रियेसाठी एन. टी. रामाराव अमेरिकेले गेले आणि रामलाल यांनी त्यांचं सरकार बरखास्त केलं. त्यांच्याच मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या एन. भास्कर राव यांना त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. एन.टी. रामाराम या... उर्वरित लेख लिहा:","targets":"सुप्रीम कोर्टानं ऐतिहासिक निर्णय दिला. \n\nसुप्रीम कोर्टानं बोम्मई यांचं सरकार बरखास्त करण्याचा निर्णय असंवैधानिक असल्याचं सांगितलं. तसंच बोम्मई यांना बहुमत सिद्ध करण्याची संधी द्यायला हवी होती असंही म्हटलं. \n\nशिवाय सरकार बहुमतात आहे की अल्पमतात हा निर्णय संबंधित सभागृहात म्हणजेच लोकसभा किंवा विधानसभेतच होऊ शकतो. त्या बाहेर कुणालाही हे ठरवण्याचा अधिकार नाही, असंही सुप्रीम कोर्टानं ठणकावलं. \n\nत्यानंतर निवडणूक झाल्या आणि काँग्रेसचे वीरेंद्र पाटील मुख्यमंत्री झाले. \n\n3) गणपतराव देवजी तापसे \n\nहरियाणातली ही गोष्ट 1982ची आहे. त्यावेळी हरियाणात लोक दलाचे नते चौधरी देवीलाल यांच्याकडे बहुमत होतं. पण तरीही राज्यपाल गणपत देवजी तपासे यांनी काँग्रेसच्या भजनलाल यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. \n\nभजनलाल यांनी तेव्हा देवीलाल यांच्या पक्षाच्या काही आमदारांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा केला होता. परिणामी आमदार फुटू नयेत म्हणून चौधरी देवीलाल त्यांच्या आमदारांना घेऊन दिल्लीतल्या एका हॉटेलात दाखल झाले. \n\nपण काही आमदार हॉटेलातून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि भजनलाल यांना बहुमत सिद्ध करण्यात यश आलं. \n\n4) रोमेश भंडारी \n\nराज्यपाल रोमेश भंडारी यांच्या एका निर्णायमुळे जगदंबिका पाल हे भारतीय राजकारणात औट घटकेचे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. \n\nभंडारी यांनी 1998मध्ये उत्तर प्रदेशातलं कल्याण सिंह यांच्या नेतृत्वातलं भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं सरकार बरखास्त केलं. \n\nनाट्यमय घडामोडींमध्ये भंडारी यांनी जगदंबिका पाल यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. कल्याण सिंह यांनी या निर्णयाला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिलं. \n\nकोर्टानं राज्यपाल भंडारींच्या निर्णयाला असंवैधानिक ठरवलं. परिणामी जगदंबिका पाल यांना 2 दिवसांतच राजिनामा द्यावा लागला होता. त्यांच्या जागी पुन्हा एकदा कल्याण सिंह मुख्यमंत्री झाले. \n\n5) सैयद सिब्ते रजी\n\nझारखंडमध्ये 2005 ला झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला होता. भाजपचे 30 आमदार निवडून आले होते. तर झारखंड मुक्ती मोर्चाचे फक्त 17 आमदार निवडून आले. \n\nपण राज्यपाल सैयद सिब्ते रजी यांनी 17 आमदार असलेल्या शिबू सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली. पण शिबू सोरेन यांना विधानसभेत बहुमत सिद्ध करता आलं नाही. परिणामी 9 दिवसांमध्येच हे सरकार कोसळलं.\n\nमग 13 मार्चला राज्यपालांना..."} {"inputs":"...ार असल्याची बातमी पसरायला लागली. हे नौसैनिक सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद फौजेने प्रभावित झालेले होते. आपल्या आंदोलनामध्ये मुंबईतील अनेक लोकांना सहभागी करून घेण्याची त्यांची इच्छा होती.\n\nदिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे यांनी 'होप अँड डिस्पेअर- म्यूटिनी, रिबेलियन अँड डेथ इन इंडिया, 1946' या पुस्तकात लिहिलं आहे की, 'प्रशासनाला एक प्रकारे पक्षाघाताचा झटका बसला होता आणि नौसैनिकांनी यूएस लायब्ररीवरील अमेरिकेचा झेंडा काढून जाळून टाकला. लॉरेन्स अँड मेयोसारख्या युरोपीय मालकीच्या दुक... उर्वरित लेख लिहा:","targets":"दरोडे घालायला सुरुवात केली. \n\nलोकांच्या गटांनी मोटारगाड्या व रेल्वेस्थानकांचंही नुकसान केलं. आंदोलनकर्ते दिसताक्षणी गोळी घालायचे आदेश ब्रिटिश सैन्य दलांना व पोलिसांना देण्यात आले. जवळपास 20 ठिकाणी गोळीबार झाला. दोन दिवस चाललेल्या या संघर्षामध्ये सुमारे 400 लोक मरण पावले आणि सुमारे 1500 लोक जखमी झाले.'\n\nप्रमोद कपूर बीबीसी प्रतिनिझी रेहान फझल यांच्याबरोबर.\n\nउठाव दडपण्यासाठी इंग्रजांनी सर्व ताकद पणाला लावली\n\n18 फेब्रुवारीला संध्याकाळी या बंडाची बातमी सेनाप्रमुख जनरल क्लाउड ऑचिनलेक यांना देण्यात आली.\n\nत्यांनी व्हाइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांना या घडामोडींची माहिती दिली. भारतीय नौसेनेचे प्रमुख अॅडमिरल जे. एच. गॉडफ्री यांच विमान उदयपूरमध्ये उतरलं, तेव्हा तत्काळ त्यांना या बंडाविषयीचा गुप्त संदेश मिळाला. त्यांनी तत्काळ दिल्लीला परत जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी ते विशेष विमानाने मुंबईला पोचले.\n\nजनरल कलाउड ऑचिनलेक\n\nया घटनेवरून दिल्लीतील काउन्सिल हाऊसमध्ये जोरदार वाद झाला. पंतप्रधान अॅटली आणि व्हाइसरॉयल वेव्हेल यांच्या कार्यालयांदरम्यान तारासंदेशांची जोरदार देवाणघेवाण झाली.\n\nअनिरुद्ध देशपांडे लिहितात त्यानुसार, '18 फेब्रुवारीला या बंड करणाऱ्या सैनिकांना सहानुभूतीने वागवण्यात आलं असतं, तर हे बंड कधीच शमलं असतं. परंतु, इंग्रजांना 1857च्या आठवणी सतावत होत्या. हा बंड 1857सारखं व्यापक रूप घेईल की काय अशी भीती त्यांच्या मनात होती. त्यामुळे त्यांनी पूर्ण ताकदीनिशी हे बंड चिरडण्याचा निर्णय घेतला.'\n\nमहात्मा गांधी या उठावाविरोधात होते\n\nहा उठाव अहिंसेच्या तत्त्वांविरोधात जाणारा आहे, असं म्हणत महात्मा गांधींनी या बंडाचा विरोध केला. कम्युनिस्टांनी उघडपणे या बंडाचं समर्थन केलंच, शिवाय सैनिकांनी शरणागती पत्करू नये अशीही भूमिका घेतली.\n\nकम्युनिस्ट पक्षाचं मुखपत्र 'पीपल्स एज'मध्ये गंगाधर अधिकारी यांनी गांधी, पटेल व नेहरू यांच्यावर टीका करणारं संपादकीय लिहिलं. त्यात अधिकारी म्हणतात, 'मरण पावलेल्या लोकांविषयी पटेलांनी अश्रू ढाळले आणि 'गुंडागर्दी' करणाऱ्या लोकांचा धिक्कार केला. पण त्यांनी ब्रिटिश सैन्याच्या 'गुंडागर्दी'विषयी अवाक्षरही काढलं नाही. ब्रिटिश सैन्याने कोणताही पुढचा-मागचा विचार न करता गोळीबार केला, त्यात शेकडो निरपराध लोक मारले गेले.'\n\nकाँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी नौसैनिकांना संयम बाळगण्याचं आवाहन केलं आणि शांततेने समस्या..."} {"inputs":"...ार आहे.\n\n\"एखाद्या मुलाला वाचवण्यासाठी लोक एकत्र येतात आणि मदत करतात ही किती चांगली गोष्ट आहे. पण प्रत्येक पालकाला वाटतं की आपल्याही बाबतीत हे घडावं. हा आजर अत्यंत दुर्धर आहे. यात कोणी काही करू शकलं तर ते सरकार आहे.\n\nएवढ्या मोठ्या देशाचं इतकं बलवान सरकार आहे, ते आम्हाला मदत करू शकतं. सत्ताधाऱ्यांनी मनावर घेतलं तर फक्त एका तीराला नाही, तिच्यासारख्या अनेकांना जीवदान मिळेल. सरकारला एक काय आणि पाचशे काय, सगळी बालकं सारखीच,\" अंकुर कुमार एका दमात बोलून जातात. \n\nभारतातल्या SMA रुग्णांची परिस्थिती \n\nअल्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेऊन स्वस्त किंमतीत ते औषध बनवेल? \n\nपण केंद्र सरकारने याविषयी काही भूमिका घेतली, ही औषधं बनवणाऱ्या कंपन्यांना भारतात बोलावलं आणि निधी दिला तर सगळ्यांना तुलनेने स्वस्तात औषधं उपलब्ध होतील. तुम्ही अर्थतज्ज्ञांनाही बोलवा ना! निधीची व्यवस्था कशी, कुठे होऊ शकते यावर चर्चा करा. पण या मुलांच्या पालकांना मदत देण्यासाठी काही शाश्वत, संस्थात्मक, धोरणात्मक बदल घडवा,\" अल्पना सांगतात. \n\nहे उदाहरणासह स्पष्ट करताना त्या हिमोफिलीयाच्या औषधांचं उदाहरण देतात. \"असं नाहीये की भारतात औषधांसाठी निधी दिला जात नाही. हिमोफिलिच्या औषधांना दरवर्षी 300 ते 400 कोटी निधी दिला जातो. कारण ती औषधंही प्रचंड महाग आहेत. पण सरकारी निधीची सोय झाल्यानंतर ही औषधं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला लागली. तसंच SMA बाबतीतही होऊ शकतं.\" \n\nजगभरात जवळपास 7000 दुर्मिळ आजार आहेत ज्यांच्यावर एकतर उपचार नाहीत किंवा प्रचंड खर्चिक उपचार आहेत. यातल्या साधारण 450 आजारांची नोंद भारतात झाली आहे. \n\nबेबी आरव आणि अंकुर कुमार\n\nप्रसन्न शिरोळ ऑर्गनायझेशन फॉर रेअर डिसीझेस इन इंडिया या संस्थेचे सहसंस्थापक आणि कार्यकारी संचालक आहेत. ही दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना मदत करते. दुर्मिळ आजारांनी ग्रस्त असणाऱ्या प्रत्येक बाळापर्यंत मदत पोहचावी म्हणून धोरणात्मक पातळीवर काय बदल हवेत याबद्दल त्यांनी बीबीसीला माहिती दिली. त्यातले ठळक मुद्दे असे - \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ार करणंही अवघड आहे. ते ज्यांना वैयक्तिकरित्या ओळखत नाही, अशा हिंदूंनाही ते आपल्या राज्यात शिरू देत नाहीत.\"\n\nया अल-बेरुनी यांचा काळ हा महमूद गजनी याचा काळही आहे. गजनीने भारतावर केलेले अनेक आक्रमणं आपल्याला माहिती आहेत. गजनीपासून जवळपास शंभर वर्षांपूर्वी काबूलमध्ये लल्लिया नावाच्या एका ब्राह्मण मंत्र्याने आपली राजशाही स्थापित केली होती. याला इतिहासतज्ज्ञ 'हिंदूशाही' असंही म्हणतात. त्यांनी काश्मीरच्या हिंदू राजांसोबत गहीरे राजकीय आणि सांस्कृतिक संबंध स्थापित केले होते. \n\nगजनीने उत्तर भारतावर आक्रमण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ित होऊन गजनी परतला. यानंतर त्याने काश्मीरचा विचार करणंही सोडून दिलं. \n\nकाश्मीरचे हिंदू राजे हर्षदेव यांच्यावर इस्लामचा प्रभाव\n\nउत्पाल वंशाचे राजे हर्षदेव म्हणजेच हर्ष यांनी 1089 ते 1111 (काही विद्वानांच्या मते 1038 ते 1089) पर्यंत काश्मीरवर राज्य केलं. त्यांच्याबद्दल बोललं जातं की त्यांच्यावर इस्लाम धर्माचा इतका प्रभाव पडला की त्यांनी स्वतः मूर्तीपूजा सोडली. इतकंच नाही तर काश्मीरमधल्या मूर्ती, हिंदू मंदिरं आणि बौद्ध मंदिरंही उद्ध्वस्त केली. \n\nया कामासाठी त्यांनी 'देवोत्पतन नायक' या नावाचं एक पदही निर्माण केलं होतं. हर्ष यांनी त्यांच्या सैन्यात तुरुष्क (तुर्क) सेनापतीही नियुक्त केले होते. 'राजतरंगिणी'चे लेखक कल्हण त्यांच्या समकालीन होते. कल्हण यांचे वडील चंपक हर्ष यांच्या दरबारात महामंत्री होते, असंही म्हटलं जातं. कल्हण यांनी मूर्तीभंजक हर्ष यांना 'तुरुष्क' म्हणत हिणवलं आहे.\n\n1277 च्या आसपास व्हेनिसहून आलेले मार्को पोलो यांनी काश्मीरमध्ये मुस्लीम असल्याचं सांगितलं आहे. इतिहासकारांचं मत आहे की त्या काळात काश्मीरच्या बाह्य भागात आणि सिंधू नदीच्या आसपास वसलेले दराद जमातीचे लोक मोठ्या संख्येने धर्म-परिवर्तन करून इस्लाम धर्म स्वीकारत होते. \n\nकाश्मीरमध्ये इस्लामचा प्रचार वेगाने सुरू होता. मोठ्या संख्येने लोक धर्मांतरण करत होते. याचं कारण म्हणजे तिथली जनता स्थानिक राजे आणि सामंत यांच्यातल्या भांडणात भरडली जात होती. विशेषतः शेतकऱ्यांची दोन्ही बाजूने कोंडी होत होती. \n\nएक म्हणजे शेतकऱ्याला आपल्या जमिनीतून काहीही मिळत नव्हतं आणि दुसरीकडे दुष्काळ, भूकंप, पूर, वणवा यासारख्या नैसर्गिक आपत्तीने तो हवालदिल झाला होता. \n\nयाच दरम्यान त्यांचा संपर्क मुस्लीम सैनिक आणि सूफी धर्मप्रचारकांशी झाला. इस्लाम एक असा नवा विचार होता जो त्यांच्या मनात नवी आशा आणि विश्वास जागृत करत होता. इस्लाम त्यांना शतकानुशतकं चालत आलेल्या शोषणकारी कर्मकांडांपासून मुक्तीही देत होता. त्यामुळे इस्लामचा प्रसार हातोहात झाला. \n\nकाश्मीरचा पहिला मुस्लीम शासक : एक तिबेटी बौद्ध\n\nकाश्मीरमध्ये सुरू असलेल्या इस्लाम प्रसारामध्ये आश्चर्यकारक वळण तेव्हा आलं जेव्हा काश्मीरला आपला पहिला मुस्लीम शासक मिळाला. हा मुस्लीम शासक वास्तविक एक तिबेटी बौद्ध होते आणि त्याची राणी हिंदू होती. \n\n1318 ते 1338च्या दरम्यानची 20 वर्ष काश्मीरमध्ये बरीच उलथापालथ झाली. यादरम्यान, युद्ध,..."} {"inputs":"...ार किल्ल्यात प्रियंका गांधी यांनी दोन दिवस धरणं आंदोलन केलं. अखेर त्यांना पीडित कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्यानंतर सरकारने नुकसान भरपाईची घोषणाही केली. पुढे या पीडित कुटुंबांना राज्य सरकारने भूखंडही दिले. \n\nगेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रियंका गांधी पहिल्यांदा काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या आणि त्यांनी लखनौमध्ये पहिला रोड शो केला. त्या दिवशी योगी आदित्यनाथ सरकारने 22 महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानिमित्ताने राज्यातल्या सर्वच मोठ्या वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर पानभर जाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"काँग्रेस असते.\"\n\nसमाजवादी पक्षाचं म्हणणं काय आहे?\n\nदुसरीकडे समाजवादी पक्षाचं म्हणणं आहे की त्यांचा पक्ष लॉकडाऊनमध्ये अडकलेले लोक आणि प्रवासी मजुरांना सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न करतोय आणि रस्त्यावर उतरला आहे. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये याची चर्चाच होत नाही. \n\nपक्ष प्रवक्ते राजेंद्र चौधरी म्हणतात, \"आम्ही सेवाभावी वृत्तीने हे सगळं करतोय. लोकांच्या अडचणीचा राजकीय फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न नाही. लॉकडाऊन दरम्यान उत्तर प्रदेशात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबीयांना पक्षाच्या फंडातून 1-1 लाख रुपये देण्यात आले आहेत. सरकारनेही 10-10 लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र, सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आहे.\"\n\nबहुजन समाज पक्षाकडून पक्षाध्यक्ष मायावती ट्वीटरवरून किंवा एखादं निवेदन प्रसिद्ध करून पक्षाची भूमिका मांडतात. \n\nबहुजन समाज पक्षाच्या नेत्यांना तर हेही सांगता येत नाही की लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या मजुरांसाठी त्यांच्या पक्षाने काही कार्यक्रम राबवला आहे की नाही. \n\nसमाजवादी पक्षाचे लोक ठिकठिकाणी अन्नधान्याचं वाटपही करत आहेत. मात्र, पक्षाचे नेते अखिलेश यादव हेदेखील मायावती यांच्याप्रमाणे ट्वीटरवरच जास्त सक्रीय दिसतात. \n\nसमाजवादी पक्षाच्या एका नेत्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितलं, \"अखिलेश यादव रस्त्यावर उतरलेले नाहीत आणि ते आपल्या कार्यकर्त्यांनाही मोठ्या प्रमाणावर आवाहन करतानाही दिसत नाही कारण त्यांनी आवाहन करताच समाजवादी तरूण मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल आणि त्यामुळे गोंधळ उडू शकतो. याचा अंदाज असल्यानेच त्यांनी थेट आवाहन केलेलं नाही. मात्र, समाजवादी पक्षाचे लोक सेवाभावाने प्रत्येक जिल्ह्यात सक्रीय आहेत.\"\n\nलखनौमध्ये वरिष्ठ पत्रकार अमिता वर्मा म्हणतात, \"विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस सत्ताधारी भाजपलाही 'सूट करतो'. प्रियंका गांधींमुळे त्यांचं सद्यस्थितीत काही राजकीय नुकसान होतंय आणि म्हणून ते प्रियंका गांधी यांचा विरोध करतात किंवा त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करतात असं नाही. \n\nउलट असं करून काँग्रेसला मुख्य विरोधी पक्ष म्हणून केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न असतो. जेणेकरून समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष बॅकग्राउंडला फेकले जावे. मात्र, चर्चेत असणं आणि प्रत्यक्षात विरोधी पक्षाची जागा घेणे, यात बराच फरक आहे. मात्र, प्रियंका गांधींना जेव्हा-जेव्हा राजकीय क्षितिजावर स्पेस मिळते तेव्हा-तेव्हा..."} {"inputs":"...ार धवल कुलकर्णी यांनी 'द कझन्स ठाकरे' या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावरील पहिलं चरित्रपर पुस्तक लिहिलंय. राज ठाकरेंच्या सध्याच्या भूमिकेविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ते सांगतात, \"निवडणूक लढणं महत्त्वाचं आहे, कारण निवडणुकीचं एक चक्र असतं. कार्यकर्त्यांची तळातली फळी कामाला लागते, घरोघरी पोहोचतात. शिवाय, अडीच वर्षांनी महापालिका निवडणुका आहेत. त्यावेळीही फायदा झाला असता.\" \n\nयाविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"राज ठाकरे सर्वांनी बहिष्कार टाकण्याचं... उर्वरित लेख लिहा:","targets":"जशी संघटना आहे, तशी मनसेकडे नाहीय. शेवटी भावना किंवा विचारसरणीवर पक्ष नाही चालवता येत, संघटना लागतेच,\" असं वरिष्ठ पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात.\n\nविधानसभा निवडणुकीतील मनसेचा आतापर्यंतची कामगिरी\n\nराज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 9 मार्च 2006 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. मराठी भाषा आणि परप्रांतियांचा मुद्दा अजेंड्यावर घेत मनसेने राज्यभर आक्रमक आंदोलनं केली. \n\nअल्पावधीतच महाराष्ट्रभर पक्षा विस्तारल्यानंतर 2009 साली मनसेनं विधानसभेची पहिली निवडणूक लढवली. 2009 साली मनसेचे 13 आमदार निवडून आले. मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये मनसेची मतांची टक्केवारीही लक्षणीय होती.\n\nत्यानंतर 2014 सालीही मनसेनं विधानसभेची निवडणूक लढवली. मात्र, या निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पुण्यातील जुन्नर मतदारसंघातून शरद सोनवणे हे एकमेव मनसेचे आमदार निवडून आले. त्यांनीही काही महिन्यांपूर्वी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळं सध्याच्या घडीला मनसेचा एकही आमदार नाही. \n\nराज ठाकरे यांनी मनसे का स्थापन केली, याविषयी सविस्तर तुम्ही या लेखात वाचू शकता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ार नाही, शिवसेना फारसा आग्रह धरणार नाही फक्त अधून-मधून आपल्या मागणीचा पुनरुच्चार करत राहील. सावरकरांना नाकारणं हे हुसेन दलवाईंच्या राजकीय फायद्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. खरंतर त्यांनीच सावरकरांचा नीट अभ्यास केला पाहिजे. कारण मुस्लिमांना वगळणारं कडवं हिंदुत्व हा मुद्दा बाजूला ठेवला तर संपूर्ण भारताची वाटचाल जे सावरकरांचे मुद्दे आहेत. त्याप्रमाणेच सुरू आहे. उद्योगाला प्रोत्साहन, अणुस्फोट, अद्ययावत होण्यावर त्यांचा भर होता. भारताचा एकूणच कारभार हिंदुत्व वगळून त्यांच्या तत्त्वावर सुरू आहेत.\" \n\n\"हा मु... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांबदद्ल मवाळ भूमिका घेतली आहे. \n\nतिन्ही पक्षांनी प्रत्येक जिल्हा, तालुका आणि विविध संस्थांमध्ये वेगवेगळी सत्तास्थानं काबीज केली होती. तिथे आता तिघांमध्ये वाटप करावं लागेल. मुंबई महानगरपालिकेत भाजप आता विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करेल. अनेक ठिकाणी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना त्यांच्या महत्त्वाकाक्षांना मुरड घालावी लागेल. त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कलाने चालावं लागेल. त्यामुळे शिवसेनेची वाढ थांबेल असं दीक्षित यांना वाटतं. \n\nशिवसेना आणि काँग्रेस यांच्यात मतभेदाचे मुद्दे अनेक आहेत यावर सुरेश भटेवरा यांनीही सहमती दर्शवली. या तीन लोकांची सत्ता आली तर ते सरकार कसं चालवतील याची अनेकांना चिंता आहे, असंही ते म्हणाले. राष्ट्रीय पातळीवर अनुत्तरित असणारे अनेक प्रशअन आता खाली आहेत, असं भटेवरा यांनी नमूद केलं. \n\nशिवसेनेकडून कायमच हिंदुत्वाचा मुद्दा मांडण्यात येतो. निवडणूक प्रचाराच्या दरम्यानही बोलताना उद्धव ठाकरेंनी औरंगाबादला हिरव्या सापांचा विळखा पडला आहे, असं विधान केलं होतं. शिवसेनेच्या या वैचारिक पार्श्वभूमीमुळे काँग्रेसला त्यांच्यासोबत जाणं देशभरात अडचणीचं ठरू शकतं असा एक सूर उमटत आहे. त्यामुळेच किमान समान कार्यक्रमाचा विचार करताना अल्पसंख्यांबाबतच्या धोरणांवर स्पष्टता हा शिवसेनेसोबतच्या आघाडी करण्यातला कळीचा मुद्दा ठरू शकतो.\n\nया मुद्दयांवर आहे एकमत\n\nराष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पसंख्यांकांना आरक्षणाचा मुद्दा हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडून चर्चेमध्ये मांडला जाईल.\n\nकाँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रसिद्ध केलेल्या शपथनाम्यामध्ये अल्पसंख्यांकांसाठीचं धोरण जाहीर करताना सच्चर समितीच्या अहवालाची 100 टक्के अंमलबजावणी करू असं म्हटलं आहे. त्याचसोबत सार्वजनिक सेवा, सरकारी आणि निमसरकारी क्षेत्रांत अल्पसंख्यांकांसाठी 2014 मध्ये तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेल्या 5 टक्के आरक्षणाच्या तरतुदीच्या आश्वासनाचा पाठपुरावा करू, असंही काँग्रेस-राष्ट्रवादीनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं.\n\nदुसरीकडे, शिवसेनेनं धनगर, ओबीसी, भटके-विमुक्त, बंजारा, कोळी, लिंगायत, कुणबी, मुस्लिम ओबीसी, बलुतेदार इत्यादींचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिलं होतं.\n\nअल्पसंख्यांकांबाबतच्या धोरणासोबतच विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेनं प्रसिद्ध केलेला वचननामा आणि काँग्रेस..."} {"inputs":"...ार भारतापेक्षाही चीनच्या जास्त जवळ आहे. चीन कित्येक वर्षांपासून म्यानमारमध्ये काम करत आहे. \n\nचीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यावर्षी जानेवारी महिन्यात म्यानमार दौऱ्यावर गेले होते. या भेटीने त्यांच्यातील संबंध आणखीन दृढ झाल्याचं सांगितलं जातं. \n\nआर्थिक मदतीचा विचार केल्यास चीन भारतापेक्षा कितीतरी पटीने पुढे असल्याचं राजीव भाटिया मान्य करतात. \n\nगेल्या पाच वर्षांत परिस्थिती बदलली\n\nते सांगतात, \"गेल्या पाच वर्षांत परिस्थिती प्रचंड बदलली आहे. 2016 मध्ये आंग सान सू ची यांनी निवडणूक जिंकल्यापासून म्यान... उर्वरित लेख लिहा:","targets":"हेत. त्यामुळे त्यांना चीनवर अवलंबून राहावं लागत आहे. आता भारताने म्यानमारच्या दिशेने एक नवी सुरुवात केल्यानंतर त्यांनीही याचं स्वागत केलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ार यासंदर्भात अध्यादेश काढू शकतं.\"\n\nकुणबी आणि मराठा एकच आहेत का?\n\n\"कुणबी म्हटले जातात तो मराठा समाज आहे. कुणबी समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण आहे. परंतु कुणबीव्यतिरिक्त इतर समाजाला आरक्षणाची सुविधा नाही. कुणबी हे मराठे आहेत का? कुणबी हे मराठे मानले जात नाहीत आणि मराठे स्वत:ला कुणबी म्हणवून घेत नाहीत. त्यामुळे ओबीसीमधलं आरक्षण मराठ्यांसाठी आहे, असं म्हणता येत नाही,\" असं ते म्हणाले. \n\nमराठा समाजाने आरक्षणासाठी जलसमाधी आंदोलनही केलं होतं.\n\nविशिष्ट समाज शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या मागास आहे हे आयोगाने सिद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुळात हेच चुकीचं आहे. घटनेमध्ये अनुसूचित जाती आणि जमाती यांचा उल्लेख आहे. त्याशिवायच्या बाकी जाती त्या सगळ्या ओबीसीमध्ये येतात. अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये- सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास यांचा समावेश होतो. 16-4 आणि 15-4 या कलमांमध्ये तसा उल्लेख आहे. जो समाज सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्यांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. एसईबीसी हा ओबीसीपासून वेगळा कसा हे कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल. हे सिद्ध करणं कठीण असेल. शिवाय ओबीसी समाजाची नाराजी आहे ती दूर करणं हे सरकारला इतकं सोपं जाणार नाही,\" असं राठोड सांगतात. \n\nआरक्षणासाठी कोणत्या गोष्टी अडथळे ठरू शकतात विचारलं असता राठोड म्हणाले, \"आयोगाने शिफारस केली म्हणजे तो समाज मागासलेला आहे. या समाजाला कोणत्या कायद्याच्या आधारे केंद्र सरकारमध्ये आरक्षण देण्यापासून वंचित ठेऊ शकता हा मुद्दा सरकारसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कुणबी-मराठा समाजात रोटीबेटीचे व्यवहार होतात. कुणबी मराठ्यांना आरक्षण दिलेलं आहे. कुणबी मराठा आणि मराठा एकत्र केलं तर आरक्षणाची टक्केवारी किती वाढेल हा खरा प्रश्न आहे. मागास वर्गाला याचा फायदा मिळणार का हेही बघावं लागेल.\" \n\nआरक्षणासाठी आंदोलनावेळी मराठा समाजातील व्यक्ती मुंडन करताना\n\nमूळ उद्देश दूरच \n\n''स्पर्धा सगळीकडेच आहे. स्पर्धेत मागासलेली मंडळी मागे राहायची. हे मागासलेपण दूर करण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. मूळ काय तर सोयीसुविधा नाही म्हणून आरक्षण दिलं जातं. मराठा कुणबी समाजातील सधन आणि मागास यांच्यात स्पर्धा होईल तेव्हा कोण जिंकेल हे सांगायला नको. हे मूळ उद्देशापासून दूर जाणारं आहे,'' असं राठोड यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ार संगकारा, थारंगा पर्णविताना, अजंथा मेंडिस, चामिंडा वास, महेला जयवर्धने, सुरंगा लकमल यांचा जखमींमध्ये समावेश होता. \n\nसमरावीरा आणि पर्णविताना यांच्या दुखापती गंभीर असल्याने त्यांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आवश्यक उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. \n\nबसचालक खलील यांनी श्रीलंकेच्या खेळाडूंचे प्राण वाचवण्यात मोलाची भूमिका बजावली.\n\nबसला स्टेडियमपर्यंत नेत श्रीलंकेच्या खेळाडूंचा जीव वाचवण्यात मोलाची भूमिका बजावणारे बसचालक खलील यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी 'तम्घा-ए-शुजात' पुरस्काराने गौरवण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॅरेथॉन खेळी केली. कर्णधार संगकाराने 104 तर तिलकरत्ने दिलशानने 145 धावांची खेळी केली. पाकिस्तानतर्फे उमर गुलने 6 विकेट्स घेतल्या. \n\nत्या सीरिजमध्ये दोन द्विशतकी खेळी साकारणारा थिलान समरावीरा हल्ल्यात जखमी झाला होता.\n\nदुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानने 1 बाद 110 असं खणखणीत प्रत्युत्तर दिलं होतं. तिसऱ्या दिवशी हल्ला झाल्यानंतर मॅच रद्द करण्यात आली. स्कोअरकार्डमध्ये या टेस्टचा निकाल अनिर्णित असा दाखवण्यात येतो. मालिकेचा निकाल 0-0 असा नोंदवण्यात आला. \n\nकट्टरवादी हल्ल्यामुळे सामना रद्द होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. \n\nहल्ला कोणी केला? \n\nहल्ला झाल्यानंतर लगेच लष्कर-ए-तय्यबा संघटनेवर संशयाची सुई होती. पाकिस्तानमधील प्रसारमाध्यमांनी अल कायदा संघटनेवर संशय व्यक्त केला.\n\nश्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या हल्ल्यामागे एलटीटीईचा (लिबरेशन टायगर्स ऑफ तामीळ इलम) हात असू शकतो असं मत व्यक्त केलं होतं. काही युरोपीय गुप्तचर संघटनांनी या मताला दुजोरा दिला होता.\n\nहल्ला होऊ शकतो असा इशारा देण्यात आला होता, मात्र सुरक्षा यंत्रणांनी या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं. या हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि अन्य कट्टरवादी 2016 मध्ये करण्यात आलेल्या एका ऑपरेशनदरम्यान मारले गेले. \n\nहल्ल्याचा परिणाम; पाकिस्तानचा दौरा करण्यास संघांचा नकार\n\nया भीषण हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय संघांनी पाकिस्तानमध्ये सुरक्षिततेच्या कारणास्तव खेळायला नकार देण्यास सुरुवात केली. यामुळे पाकिस्तानला मायदेशात होणाऱ्या मालिकांचे सामने दुबई, शारजा आणि अबू धाबी याठिकाणी खेळावे लागले. ऑस्ट्रेलियाविरुद्धचे काही सामने तर इंग्लंडमध्ये लॉर्ड्स आणि हेडिंग्ले अशा तटस्थ ठिकाणी खेळवण्यात आले. \n\nपाकिस्तान सुपर लीगवेळची सुरक्षाव्यवस्था\n\n2015 मध्ये म्हणजेच हल्ल्यानंतर सहा वर्षांनंतर झिम्बाब्वेने पाकिस्तानात खेळण्याची तयारी दर्शवली. अभूतपूर्व सुरक्षेत वनडे आणि ट्वेन्टी-20 सामने खेळवण्यात आले. दौरा निर्विघ्नपणे पार पडला.\n\nदोन वर्षांनंतर पाकिस्तान सुपर लीगची फायनल लाहोरच्या गड्डाफी स्टेडियमध्ये खेळवण्यात आली. दोन्ही संघांपैकी डेव्हिड मलान, मार्लन सॅम्युअल्स, डॅरेन सॅमी, ख्रिस जॉर्डन, मॉर्न व्हॅन व्हॅक, शॉन अर्व्हाइन, रायद इमरिट हे विदेशी खेळाडू पाकिस्तानात खेळले.\n\nपाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतावं यासाठी पाकिस्तान विरुद्ध वर्ल्ड इलेव्हन असे..."} {"inputs":"...ार समोर आलेच नसते. आराधनामधील सुरुवातीची 2 ड्युएट रफी यांनी गायली आहेत.\"\n\nभारतन सांगतात, \"पंचम यांनी सुरुवातीलाच सांगितलं होतं की, त्यांना जर संधी मिळाली तर रफींच्या जागी किशोरला आणतील. रफी यांची लोकप्रियता घसरली त्याला काही कारणं होती.\"\n\n\"ज्या अभिनेत्यांसाठी रफी गात होते ते दिलीप कुमार, धर्मेंद्र, जितेंद्र आणि संजीव कुमार हे जुने झाले होते. त्यांची जागा नवीन अभिनेते घेत होते आणि त्यांच्यासाठी नव्या आवाजाची गरज होती. आर. डी. बर्मन यांच्यासारखे नवे संगीतकार पुढे येत होते आणि त्यांना नवीन करण्याची... उर्वरित लेख लिहा:","targets":"कळल्यावर त्यांनी यास्मिनला विचारलं तू डाळ, भात आणि चटणी करशील का? यास्मिनने होकार देताच ते म्हणाले, लंडनला जाऊन जेऊ. कुणाला सांगायची गरज नाही.\"\n\nरफी, खालिद आणि यास्मिन लंडनला आले यास्मिनने जेवण बनवलं. जेवणानंतर रफी यांनी यास्मिनला आशीर्वाद दिले. आणि ते कॉवेंट्रीला परत आले. संयोजकांना त्यांनी हा किस्सा सांगितला तेव्हा ते आश्चर्यचकीत झाले. \n\nमोहम्मद अलींशी भेट\n\nरफींना बॉक्सिंगचा मोठा षौक होता. मोहम्मद अली हे त्यांचे आवडते बॉक्सर होते. 1977ला एका शोसाठी ते शिकागोला गेले होते. त्यावेळी रफी यांची ही आवड आयोजकांना समजली. त्यांनी रफी आणि मोहम्मद अली यांची भेट घडवण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे तितकं सोपही नव्हतं. \n\nमहंमद अली यांच्यासह रफी.\n\nसंयोजकांनी मोहम्मद अली यांची भेट घेऊन सांगितले की, तुम्ही जितके बॉक्सिंगमध्ये प्रसिद्ध आहात, तेवढेच मोहम्मद रफी गाण्याच्या क्षेत्रात ख्यातनाम आहेत. त्यावेळी मोहम्मद अली त्यांना भेटायला तयार झाले. या भेटीत रफी यांनी मोहम्मद अलीसोबत बॉक्सिंग पोजमध्ये फोटो काढून घेतले. \n\nपद्मश्रीपेक्षा मोठ्या पुरस्काराची योग्यता\n\nमी राजू भारतन यांना विचारलं की, रफी यांना त्यांच्या हयातीत त्यांच्या योग्यतेचा पुरस्कार मिळाला का?\n\nभारतन म्हणाले, \"बहुतेक नाही. रफी यांनी पुरस्कारांसाठी कधी लॉबिंग केलं नाही. हा विचार करता त्यांना फक्त पद्मश्री पुरस्कारच मिळू शकला. मला वाटतं त्यांच्या योग्यतेनुसार त्यांचा सन्मान झाला नाही. त्यांना पद्मश्रीपेक्षा मोठा पुरस्कार मिळायला हवा होता.\" \n\nते म्हणाले, \"1967ला जेव्हा त्यांना पद्मश्री मिळाला तेव्हा त्यांनी तो नाकारण्याचा विचार केला होता. पण त्यांना असा सल्ला देण्यात आला की, ते एका विशिष्ट समजातून आहेत. जर पुरस्कार नाकारला, तर गैरसमज होतील. जर त्यांनी तसं केलं असतं आणि वाट पाहिली असती, तर त्यांना पद्मभूषण मिळाला असता आणि तेवढी त्यांची योग्यता होती.\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ार सौदी अरेबियातले दोन तृतीयांश इंटरनेट युजर्स दर आठवड्याला एक सिनेमा ऑनलाइन बघतात. दहापैकी नऊ सौदी लोकांकडे स्मार्टफोन आहेत.\n\nइतकंच काय लोकं स्वस्तातली एखादी विमानसेवा वापरत बहारीन किंवा दुबईला सिनेमा बघायलासुद्धा जातात.\n\nसौदी अरेबियाची सरकारी एअरलाइन सौदी एअरवेजच्या विमानांमध्ये सिनेमा बघण्याची सुविधा उपलब्ध आहे. तथापी तिथल्या नियमांनुसार आक्षेपार्ह बाबी जशा की दारू किंवा मोकळे हात हे 'ब्लर' केलं जातं.\n\nतिथं चित्रपट महोत्सवांमध्ये पॉप स्क्रिनवर सिनेमा दाखवले जातात.\n\nसौदी सिनेमा वजदाला कान्स फे... उर्वरित लेख लिहा:","targets":"त का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ार स्पॉट बाइंग करतात आणि चॅनेलकडे पैसा येतो. चॅनेलकडून तो प्रॉडक्शन हाऊसेसना दिला जातो. \n\nयामध्ये चॅनेलकडून निर्मात्यांना एक विशिष्ट बजेट आखून दिलं जातं आणि त्यानुसार मालिकांची निर्मिती होते. त्या बजेटमध्येच कलाकार, तंत्रज्ञ, मदतनीस असा सगळ्यांचा खर्च समाविष्ट असतो. एका अर्थानं ही उतरंड आहे. ज्यामध्ये सगळ्यांत वरच्या स्तरावर असतो जाहिरातदार आणि सर्वांत खालच्या स्तरात कलाकार, तंत्रज्ञ....पैसा वरुन खालपर्यंत झिरपत येतो.\n\nआता कोरोनाच्या या काळात मुळात मोठमोठ्या जाहिरातदारांकडे येणारा पैशाचा ओघ आटतो... उर्वरित लेख लिहा:","targets":"्य परिस्थितीत जेवढ्या जाहिराती मिळतात त्याच्या केवळ 20 टक्के जाहिरातीच सध्या मिळत आहेत. भविष्यात ही परिस्थिती अजून गंभीर होऊ शकते, अशी भीती स्टार आणि डिस्ने इंडियाचे चेअरमन उदय शंकर यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना व्यक्त केली.\n\nजाहिरातीतून मिळणाऱ्या महसुलामध्ये साधारणपणे किती घट होऊ शकते, याची अंदाज व्यक्त होत असतानाच टेलिव्हिजन इंडस्ट्रीला आतापर्यंत झालेल्या नुकसानाची नेमकी आकडेवारी सध्या तरी सांगता येणार नाही, असं झी मराठी-झी युवाचे बिझनेस हेड निलेश मयेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं. प्रत्येक चॅनेल आणि प्रॉडक्शन हाऊसच्या आर्थिक व्यवहारावर ही आकडेवारी अवलंबून असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nलॉकडाऊनमुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीला बसलेल्या आर्थिक फटक्याबद्दल बोलताना निलेश मयेकर यांनी म्हटलं, की जी जगाची, देशाची परिस्थिती आहे तीच टेलिव्हिजन इंडस्ट्रीचीही आहे. प्रत्येकच क्षेत्राला आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे आणि टेलिव्हिजन इंडस्ट्रीसुद्धा याला अपवाद नाहीये. मात्र शूटिंग सुरू झाल्यावर या नुकसानातून टेलिव्हिजन इंडस्ट्री हळूहळू या संकटातून बाहेर पडेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.\n\nकोरोनाचं संकट संपल्यानंतरही नाटक आणि चित्रपट उद्योगाला आर्थिक नुकसान सहन करावं लागेल, असं मयेकरांनी म्हटलं. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांमुळे काही काळ थिएटर आणि नाट्यगृहात जाऊन चित्रपट-नाटक पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येवर परिणाम होईल. हा धोका टेलिव्हिजन इंडस्ट्रीला नसल्याचं मत मयेकर यांनी व्यक्त केलं.\n\nमोबाईल हा भविष्यातला पर्याय?\n\nलॉकडाऊनच्या काळात अनेक सेलिब्रिटी आपापल्या मोबाईलवर व्हीडिओ शूट करत आहेत. कोरोना, लॉकडाऊनबद्दलचे असे व्हीडिओ वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाले. डिजिटलवरून हा ट्रेंड टीव्हीवरही आला. सोनी मराठीनं कलाकारांनी आपापल्या घरात राहून शूट केलेली 'आठशे खिडक्या नऊशे दारं' ही नवी मालिकाच सोनी मराठी चॅनेलनं सुरू केली. लेखक दिग्दर्शक आणि 'आठशे खिडक्या नऊशे दारं' या मालिकेचे निर्माते श्रीरंग गोडबोले यांच्याशी आम्ही लॉकडाऊनच्या काळातल्या या नवीन प्रयोगाविषयी संवाद साधला.\n\n\"लॉकडाऊनमध्ये अनेक कलाकार हे घरच्या घरी व्हीडिओ बनवत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्हीडिओ पोस्ट करत आहेत. मात्र यातून केवळ तुम्ही लोकांशी कनेक्टेड राहता. याचं कोणतंही ठोस असं मनी मॉडेल नाहीये. पण कलाकारांच्या अशा..."} {"inputs":"...ार, असं कुठलीही वाच्यता केली नाही. त्यामुळे हे कितपत परिणामकारक ठरेल, असं विचारलं असता डॉ. नंदिता पालशेतकर म्हणाल्या, \"काही प्रमाणात तर परिणाम होईल ना. आता जरी 20 टक्के लोक कायदा मोडत असतील, मात्र उर्वरित 80 टक्के लोकांना तर कायदा माहिती आहेच ना. त्यामुळे किमान लोकांच्या मनात हा विचार पेरणं महत्त्वाचं आहे. यासाठीही कायद्याचा धाक असणं आवश्यक आहे.\n\n\"यातच जर मुलींचं लग्नाचं वय 21 केलं तर आणखी एक चांगली गोष्ट होईल, ती म्हणजे मुलींना पुढे शिकण्याच्या संधी मिळतील, त्यांच्यावर लगेच शिक्षणानंतर किंवा त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"हरबिलास शारदा यांनी बालविवाह रोखण्यासाठी विधेयक सादर केलं. त्यात मुलांसाठी किमान वय 18 वर्षं आणि मुलींसाठी किमान वय 14 वर्षं निश्चित करण्याचा प्रस्ताव ठेवला. 1929 साली या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालं. याच कायद्याला 'शारदा अॅक्ट' असंही म्हटलं जातं.\n\nपुढे 1978 साली या कायद्यात दुरुस्ती झाली. त्यानंतर लग्नासाठी मुलांचं किमान वय 21 वर्षं आणि मुलींचं किमान वय 18 वर्षं निश्चित करण्यात आलं. मात्र, तरीही कमी वयाच्या मुलींच्या लग्नाचं प्रमाण काही कमी झालं नाही.\n\nत्यामुळं 2006 साली बालविवाह रोखण्यासाठी नवीन कायदा आणण्यात आला. या कायद्यानं बालविवाहाला दखलपात्र गुन्हा बनवला.\n\nलग्नाच्या वय बदलणं किती सोपं?\n\nमुलामुलींच्या लग्नाचं वय बदलण्याचा यापूर्वीही अनेकदा प्रयत्न झाला आहे. \n\nमार्च 2018मध्ये भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुलींच्या लग्नाचं वय वाढवून 21 करण्याची मागणी करणारं एक खासगी विधेयकही लोकसभेत मांडलं होतं.\n\n\"आईवडिलांच्या परवानगीने जर एखादी मुलगी लग्न करत असेल तर तिचं वय 18 असलेलंही चालेल. पण त्यांच्या परवानगीविना एखाद्या मुलीला लग्न करायचे असल्यास तिचं वय किमान 21 वर्षं असायला हवं,\" असा युक्तिवाद त्यांनी केला होता.\n\nमात्र त्यावर तेव्हा टीका करताना सामाजिक कार्यकर्ते प्रा. हरी नरके यांनी \"हे विधेयक राष्ट्रीय स्वयंसेवक संघासारख्या संघटनांच्या विचारसरणीतून आलेलं आहे, ज्यांना लोकांनी काय घालावं, काय खावं, कुणाशी लग्न करावं, हे सर्व ठरवायचं आहे.\"\n\nतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण यांनीही शेट्टींच्या या विधेयकाला तेव्हा विरोध केला होता. \"कुटुंबव्यवस्था वाचवण्याच्या नावाखाली तुम्ही महिलांचा वैयक्तिक निर्णय घेण्याचा हक्क काढून घेत आहात,\" असं त्या म्हणाल्या होत्या.\n\nत्यानंतर ऑक्टोबर 2018 मध्ये सुप्रीम कोर्टानेही मुलांसाठी लग्नाचं पात्र वय 21 वरून कमी करून 18 आणण्याची एक याचिका फेटाळली होती. जर एखादी व्यक्ती निवडणुकीत मत देण्यासाठी 18 वर्षांची चालते, तर आपला जीवनसाथी निवडण्यासाठी का नाही, असा तर्क या याचिकाकर्त्याने दिला होता. \n\nसुप्रीम कोर्टाने ही याचिका तेव्हा फेटाळत या याचिकाकर्त्याला 25 हजारांचा दंडही ठोठावला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"...ारखंच त्यांच्या आयुष्यानं आणखी एक, पण निर्णायक वळण घेतलं. \n\n\"2000 साली 'कोरो' आयुष्यात आली आणि सगळंच बदललं. 'कोरो' आमच्या सह्याद्रीनगरच्या वस्तीत एका सर्वेक्षणासाठी आली होती. त्यानंतर त्यांच्या काही बैठका चालल्या होत्या\", त्या सांगतात.\n\n\"मी माझ्या घराच्या खिडकीतून ते पाहायचे सगळं. मला घराबाहेर जाण्याची परवानगी नव्हती. शौचालयात जायचं असेल वा पाणी भरायला जरी जायचं असेल तरी विचारून जायला लागायचं. मला मात्र उत्सुकता होती की हे कोण लोक आले आहेत, काय सर्वेक्षण करत आहेत वगैरे. मग शेवटी एका मीटिंगला मी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगायला लागले की नवरा-बायकोनं एकमेकांना सन्मान द्यायला पाहिजे, हिंसा नको, आपण सगळे समान आहोत वगैरे. तेव्हा तो इसम मला म्हणाला की, तू काय आम्हाला शिकवतेस? तुझ्या घरात बघ काय चाललंय... \"\n\n\"त्या प्रश्नानं मग मनात ठिणगी पेटली. सुरुवातीला राग आला, पण त्याचं बरोबर होतं. आपण जर असं वागलो नाही तर लोक आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मग माझा स्वत:चा संघर्ष सुरु झाला,\" मुमताज म्हणतात. त्या एका प्रश्नानं अजून एकदा आयुष्य बदललं होतं आणि त्या पुन्हा एक निर्णय घ्यायला तयार झाल्या होत्या.\n\n\"माझ्या घरात मी सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला, माझ्या नवऱ्याला समजावायला सुरुवात केली. पण असं लक्षात आलं की, तो काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. मग मी कुटुंब न्यायालयात गेले, घटस्फोट घेण्याचा विचार केला. पण तिथंही माझ्या हाती काहीही लागलं नाही.\" \n\n\"मग मी मुस्लीम कायद्याप्रमाणे 'खुला'अशी एक पद्धत आहे, तिचा अभ्यास केला. त्यानंतर मला असं समजलं की मला याच्यातून तलाक मिळू शकतो. मग मी तलाकच्या मागे लागले.\"\n\n\"पण हे सगळं होत असतांना माझ्या आईला काही हे सगळं सहन होत नव्हतं. इतकं लहानपणापासून घरात हिंसा पाहूनही न बोलता सहन करणारी ही मुलगी आत्ता कशी बोलायला लागली असा प्रश्न तिला पडला. तिला वाटायला लागलं की 'कोरो'नं मला हे असलं काहीतरी शिकवलंय. मग ती एक स्टॅंपपेपर घेऊन आली आणि म्हणाली की 'कोरो' देतंय त्यापेक्षा जास्त पैसे मी तुला देईन असं लिहून देते, पण तू हे थांबव.\"\n\n\"पैसा हा माझ्यासाठी मुद्दाच नव्हता. माणूस म्हणून मला जी समानतेची जाणीव होत होती ती मला स्वस्थ बसू देत नव्हती. आईनं मला आणि माझ्या मुलीला घरातून बाहेर काढलं,\" मुमताज त्या अग्निदिव्यासारख्या काळाबद्दल सांगतात. पण त्या मागे फिरणार नव्हत्या.\n\nनवा संसार, नवं आयुष्य\n\n\"त्यादरम्यान 'कोरो'ची एक फेलोशिप मला मिळाली. माझं मंगळसूत्र मी विकलं. त्यातून जे पैसे मिळाले त्यातून घर भाड्यानं घेतलं आणि माझी मी स्वतंत्र राहू लागले.\"\n\n\"माझं कामही मी सुरू ठेवलं. पुढच्या साधारण वर्षभरात माझा तलाकही झाला. आईला तेही पटलं नाही. एके दिवशी येऊन तिनं मला खूप मारहाण केली.\n\nमी आईच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली. हे सगळं इतकं पराकोटीला गेल्यावर मग नंतर शांत झालं. आईला समजलं की मी काही अशी शांत होणाऱ्यांमधली नाही,\" मुमताज यांच्या आवाजात आपण अखेरी जे हवं होतं तिथं पोहोचलो असा भाव असतो. \n\nत्यानंतरही आयुष्यात काही..."} {"inputs":"...ारखान्यांचे धुराडे पेटले आहेत.\n\nकृषिमूल्य आयोग FRP ठरवताना देशाचा विचार करतं. पण ते सगळीकडं लागू होईल असं नाही. \n\nशेट्टी म्हणतात, \"महाराष्ट्राची परिस्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात चांगल्या गुणवत्तेचा ऊस असतो. साखरेचं उत्पादन चांगल होतं. राज्यातील मजुरीचे दर जास्त आहेत. त्यामुळं शेतकरी जास्तीचा दर मागतात.\"\n\n\"उत्तर भारतात शेतकऱ्यांकडे जमिनी जास्त असतात. आपल्याकडं अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. महाराष्ट्रात मजुरीचे दर जास्त आहेत. बिहार, उत्तरप्रदेशमध्ये तेच दर कमी असतात,\" असं ठमके यांनी सां... उर्वरित लेख लिहा:","targets":"साखर असूनही निर्यातीला परवानगी दिली जात नाही. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ारणारं मूल्य. २०१७ला भारतातर्फे ऑस्करसाठी पाठवलेल्या न्यूटन या चित्रपटातून हीच परिस्थिती दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात अभिनेता राजकुमार रावने साकारलेल्या मध्यवर्ती पात्राला जोडीदाराचा शोध घेताना त्याची सरकारी नोकरी लाभदायक ठरते. \n\n\"तिचे वडील कंत्राटदार आहेत आणि तू सरकारी अधिकारी आहेस. म्हणजे आयुष्य अगदी निवांत,\" न्यूटनचे वडील म्हणतात. तर यात भर घालताना त्याची आई म्हणते,\"त्यांनी दहा लाख रुपये हुंडा आणि मोटारसायकल देऊ केली आहे.\" \n\nरेल्वेला भारतात मोठं महत्त्व आहे. अमेरिकेत प्रवास करण्याचा विचार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांसह विविध विभागांकडे अर्ज करण्यात चार वर्षे घालवली होती. \n\nया परिघाच्या दुसऱ्या टोकावर या वर्षीच्या आयएएस परीक्षेत अव्वल आलेले गुगलचे माजी कर्मचारी २८ वर्षांचे अनुदीप दुरिशेट्टी आहेत. दुरिशेट्टी यांनी काही वेळा भारताच्या नागरी सेवेसाठी परीक्षा दिली होती. \n\nभारतात सरकारी नोकरीसाठी अर्ज करणे हा एक कौटुंबिक मामलाही असू शकतो. हवालदार जे. एस. यांची पत्नी सध्या उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे सरकारी शाळेत शिक्षिका होण्यासाठी अभ्यास करत आहे. गाझियाबादमध्येच हे पतीपत्नी लहानाचे मोठे झाले. \"मी आणखी वर्षभर बदलीसाठी अर्ज करेन. तो पर्यंत तिला नोकरी मिळेल,\" असं ते सांगतात. \n\nआणि मग अनीश तोमरची बायको प्रियाचे काय, जिने रेल्वेतील मेडीकल (वैद्यकीय) ऑर्डलीच्या पदासाठी रिंगणात उडी घेतली आहे? नवऱ्याबरोबरची स्पर्धा म्हणून याकडे पहाण्यापेक्षा, कुटुंबातल्याच कोणाला तरी प्रतिष्ठीत सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता ती वाढवत आहे. \n\n\"सुरुवातीचा पगार खूपच चांगला आहे आणि ही नोकरी माझ्या कुटुंबाला प्रतिष्ठा आणि सन्मान मिळवून देईल,\" असं त्या सांगतात. \n\n(डी. टी. आणि जे. एस. यांनी त्यांच पूर्ण नाव सांगायच नाही.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ारशेडचं काम करण्यास कोर्टाने तूर्तास स्थगिती दिली आहे. त्यामुळे यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झालं आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारचा कांजूरमार्गमध्ये कारशेड वळवण्याचा निर्णय रद्द केलेला नाही. त्याठिकाणी सुरू होत असलेल्या कामाला स्थगिती दिली आहे.\n\nहा प्रकल्प आता किमान चार ते पाच वर्षं रखडणार असा अंदाज ज्येष्ठ पत्रकार संजय बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला. \n\n\"कारशेड हलवल्याने आरे ते कांजूरमार्ग प्रकल्प तांत्रिकदृष्ट्या किती यशस्वी होईल याचा नव्याने अभ्यास करावा लागणार आहे. मुळात आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केला जाणार आहे का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.\n\nवाहतूकतज्ज्ञ अशोक दातार यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"केंद्र आणि राज्य या दोन सरकारांमधील भांडणांमुळे मेट्रो-3 चा प्रकल्प रखडणार आहे. मिठागरांचा विषय केंद्र सरकारच्या अंतर्गत येतो. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये वाद सुरू आहे. वास्तविक सुरुवातीला कांजूरमार्ग हा कारशेडसाठी पर्याय होता. तेव्हा मात्र केंद्र सरकारने हरकत घेतली नव्हती.\"\n\n\"मेट्रो-3 चा खर्च दीड लाख कोटी रुपये आहे. जितका उशीर होणार तितका खर्च वाढत जाणार. हा खर्च कोण देणार आहे? त्यामुळे आर्थिकदृष्ट्याही मेट्रो रखडण्याची शक्यता आहे.\"\n\n\"दिल्ली मेट्रो टप्प्याटप्याने सुरू करण्यात आली. पण मुंबईत एकाच वेळी अनेक ठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. मात्र दिवसेंदिवस मेट्रोवरून राजकारण अधिक पेटत चाललं आहे. म्हणून तांत्रिक अडचणींमुळे नव्हे तर राजकारणामुळे मेट्रो-3 प्रकल्पाला उशीर होत आहे.\"\n\nअशोक दातार सांगतात कांजूर ही जागा सामान्य प्रवाशांसाठी आरेपेक्षा अधिक सोयीस्कर आहे. पण आधीच्या सरकारने केलेला खर्च आणि आता कांजूरमध्ये उपस्थित झालेले प्रश्न यावरून राजकारण केलं जात आहे.\n\n\"केवळ तांत्रिक मुद्दा सोडवायचा असल्यास त्यामुळे केवळ काही महिने उशीर होईल. पण कार शेडच्या नावाखाली राजकारण सुरू राहिले तर इतर बाबी उदा. आर्थिक विषय लपून राहतील. आणि प्रकल्प रखडेल,\" असं दातार यांना वाटतं. \n\nकेंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षामुळे प्रकल्प रखडणार?\n\nकेंद्रीय उद्योग संवर्धन आणि देशांतर्गत व्यापार विभागाने (Department for Promotion of Industry and Internal Trade) मेट्रो कारशेडसाठी निवडलेल्या कांजूरच्या जागेवरून ठाकरे सरकारला पत्र लिहिलं होतं.\n\nया पत्रात सचिव डॉ. गुरूप्रसाद मोहपात्रा यांनी महाराष्ट्र सरकारला कांजूरमार्गच्या जागेवर सुरू असलेलं काम थांबवण्याची सूचना केली होती. \n\nमुंबई महानगर विकास प्राधिकरण (MMRDA) ला या ठिकाणी पुढे काम करण्यापासून मज्जाव करा. आणि केंद्र सरकारचं हित जपण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश तात्काळ मागे घ्या. अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती.\n\nत्यावर केंद्रातलं भाजप सरकार जाणीवपूर्वक कांजूरमार्ग कारशेडसाठी अडचणी निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला.\n\nनगरविकास अभ्यासक सुलक्षणा महाजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"केंद्र सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्याची..."} {"inputs":"...ारा सेहगल यांना आमंत्रण देऊन परत त्यांना येऊ नये म्हणून सांगणे, मला वाटत हा प्रत्येक लिहित्या हाताचा अपमान आहे. म्हणून मी ह्या साहित्य संमेलनाच्या बहिष्कार करते आणि मराठी साहित्य संमेलन संयोजकांचा निषेध नोंदवते\" असं दिशा यांनी लिहिलं आहे.\n\nतर कवी नामदेव कोळी यांनी \"माझ्या कोणत्याही मंचावरील सहभागाने खरं तर काहीच फरक पडणार नाही. पण ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांचा निमंत्रण नाकारून जो अपमान केलाय, त्याचा निषेध म्हणून मी या संमेलनाचा बहिष्कार करतो.\" अशा शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. \n\nसमकालीन म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंवर, साहित्यप्रेमींवर, छोट्या प्रकाशकांवर अन्याय होणार नाही. अर्थात हे होण्याची शक्यता इतकी धूसर आहे! त्यामुळे संमेलनात सहभागी न होणं हे आपल्या हाती राहतं आणि ते मी करतोय!\" असं फेसबुकवरून जाहीर केलं आहे. \n\nप्रकाशकांचा बहिष्कार\n\nसाहित्य संमेलनात केवळ लेखक आणि कवींची मैफल जमत नाही, तर त्यानिमित्तानं पुस्तकांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होते. पण शब्द प्रकाशननं आर्थिक नुकसानाचा विचार न करता साहित्य संमेलनावर बहिष्कार टाकत असल्याचं जाहीर केलं आहे. 'शब्द'चे येशू पाटील सांगतात, \"आम्ही वेळोवेळी, संमेलनातही वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका घेत आलो आहोत आणि आमच्या मुक्तशब्द मासिकातून ती मांडतही आलो आहोत. काही नुकसान होईल याची आम्ही पर्वा केलेली नाही आणि भूमिकेशी तडजोड केलेली नाही. नयनतारा यांचा अपमान झाला आहे आणि त्यांनी आता या व्यासपीठावर येऊ नये.\" \n\nनयनतारा यांना मुंबई किंवा पुण्याला बोलावून पर्यायी संमेलन नाही, पण त्यांची भाषण सभा आयोजित करण्याचा प्रयत्न असल्याचंही येशू पाटील सांगतात. \n\n\"ही फारच वाईट गोष्ट आहे, मराठीचीही त्यामुळं नालस्ती झाली. नयनतारा यांना बोलावलं नसतं तरी ठीक होतं, पण बोलावून नंतर येऊ नका असं सांगणं चुकीचं आहे. एका लेखकाचा, पाहुण्यांचा मान राखला जात नाही, तर बाकीच्यांनीही का जावं? साहित्य संमेलनामुळे मराठी साहित्यात काही भर पडली नाही. मोठ्या संमेलनाऐवजी छोटी संमेलने, अनियतकालिकांना प्रोत्साहन,आंतरभाषिक संमेलने,अनुवाद, पुस्तकांची यात्रा अशी कामे व्हायला हवीत.\" असं मत कवी प्रकाशक हेमंत दिवटे यांनी मांडलं आहे. \n\nभाषणामध्ये 'स्वातंत्र्य'मूल्यावरच भर - लेखक गणेश विसपुते\n\nया भाषणामध्ये स्वातंत्र्य या महत्त्वाच्या मुद्दयावर भर आहे. नयनतारा यांचं आयुष्य अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये गेलं आहे. त्यांच्या आईवडिलांना वारंवार कारावास भोगावा लागला. \n\nकारावासात त्यांचे वडील र. सी. पंडित अत्यंत गलितगात्र अवस्थेत पोहोचले, तेव्हा त्यांनी अत्यंत धीराने पत्नी विजयालक्ष्मी (नयनतारा यांची आई) यांना पत्र लिहून, 'मी मेल्यावर लोक तुझ्या सांत्वनासाठी येतील. पण मी माझ्या धीरोदात्त पत्नीची कीव करणार नाही. या दुःखावर मात करण्यासाठी बळ तुला तुझ्या अंतरंगातूनच मिळालं पाहिजे' असं लिहिलं होतं.\n\nगणेश विसपुते\n\nर. सी. पंडित यांच्या पत्रावरून त्या किती धीट आणि स्वातंत्र्य या एकमेव मूल्यासाठी झटणाऱ्या कुटुंबातील आहेत, हे समजतं. लहान वयातच..."} {"inputs":"...ारांशी चर्चा केली. शरद पवारांनीच आधी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चर्चेची भूमिका मांडली. त्यामुळं मग अंतिम निर्णय पुढे ढकलला.\"\n\n\"राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आज (12 नोव्हेंबर) संध्याकाळी बैठक होणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची चर्चा पुढे जात नाही, तोपर्यंत बहुमत होणारच नाही. गरज पडल्यास शिवसेनेसोबतही चर्चा करू,\" असंही माणिकराव ठाकरेंनी सांगितलं. \n\nशरद पवारांमुळे अद्याप निर्णय झाला नसल्याचे माणिकराव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे सांगितलं असलं तरी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी या विलंबाबद्दल काँग्रेस नेत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"झाली. त्यानंतर शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यातही चर्चा झाली. \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षांची वैचारिक बैठक वेगळी आहे. त्यामुळं एकत्रित येताना कुठल्या मुद्द्यांवर एकत्र येतात, हे पाहण्यासाठी महाराष्ट्राला उत्सुक आहे.\n\nमात्र, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, \"हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्यास भाजप आणि शिवसेनेत एकही समान मुद्दा नाहीये. किंबहुना, त्यांच्यात मतभेद होणारे मुद्देच अनेक आहेत. दुसरीकडे, काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेल्यास शिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर वेळोवेळी अडचणच होईल आणि काँग्रेस-राष्ट्रवादीलाही शिवसेनेची अडचण होईलच.\"\n\nमात्र, शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे दिसून येत आहेत. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ारात दहशतवादी, बिर्याणी, करंट असे अनेक शब्दप्रयोग वापरले. त्यांच्या या रणनीतिचा फायदा झाला नाही हे निकालावरून स्पष्ट झालं आहे. \n\nअपर्णा द्विवेदी म्हणतात, \"मोफत पाणी, वीज देण्यासाठी आता त्यांच्यावर दबाव असेल. मेट्रोचा प्रवास मोफत करण्याचाही त्यांच्यावर दबाव असेल. गोष्टी मोफत वाटल्याने त्यांना मतं मिळवायला उपयोग झाला. विशेषत: महिलांची मतं.\"\n\nमतविभागणीचा विचार केला तर आपची मतांची टक्केवारी 50-55% होती. पाणी आणि वीज हे मुद्दे यामागे होते असं द्विवेदींना वाटतं. \n\nआमदारांची तिकीटं कापली\n\n2015 मध्ये 70... उर्वरित लेख लिहा:","targets":"हीनबागच्या जाळ्यात अडकलं नाही त्याचप्रकारे भाजपही मुख्यमंत्रिपदाच्या जाळ्यात अडकलं नाही.\n\nभाजपाने हरतऱ्हेचे प्रयत्न केले तरीही ते केजरीवालांवरचा एकही आरोप सिद्ध करू शकले नाही. आपने केजरीवालांची प्रामाणिक प्रतिमा जपली. \n\nकेजरीवालांनी प्रचाराच्या काळात कोणतीही मोठी सभा केली नाही तर छोटे रोड शो केले. चौकात सभा घेतल्या. विधानसभेत त्यांनी योग्य वेळ दिला. आम आदमी पक्षाचे स्टार प्रचारकही तेच होते. रणनीतीही त्यांनीच ठरवली, मुख्यमंत्रिपदाचा चेहराही तेच, पक्षाचे संयोजक आणि कार्यकर्ताही तेच होते.\n\nनवी दिल्ली मतदारसंघात त्यांनी सगळ्यांत कमी लक्ष घातलं. मात्र या जागेची जबाबदारी त्यांची पत्नी सुनीता आणि मुलगी हर्षिता सांभाळत होती. \n\nभाजपाकडे मुख्यमंत्रिपदाचा कोणताही चेहरा नव्हता. ही मजबुरी म्हणजेच रणनीतीचा एक भाग आहे असं बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झालं नाही.\n\nदिल्ली भाजपने 2013 मध्ये हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बरी कामगिरी केली होती. मात्र भाजपच्या पक्षश्रेष्ठींमध्ये त्यांच्या नावावर एकमत होऊ शकलं नाही. \n\nअपर्णा द्विवेदी यांच्या मते केजरीवाल यांच्याविरुद्ध भाजपकडे कोणताही चेहरा नव्हता. काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती होती. केजरीवालवांना पर्याय नसणं हे आपच्या पथ्यावरच पडलं. \n\nप्रशांत किशोर यांची रणनीती \n\nकेजरीवाल फिर से \n\nदिल्ली मे तो केजरीवाल \n\nआय लव्ह केजरीवाल \n\nअच्छे बीते पाच साल, लगे रहो केजरीवाल \n\nमेरा वोट काम को, सीधे केजरीवाल को\n\nगेल्या दोन तीन महिन्यात निवडणुकीच्या प्रचारात आपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकच घोषणा दिली नाही. \n\nमुद्दे आणि विरोधी पक्षांचा हल्ला लक्षात घेता वेळोवेळी वेगवेगळ्या घोषणा दिल्या गेल्या. या सगळ्यामागे होते ते प्रशांत किशोर.\n\nनिवडणुकीच्या आधी डिसेंबरमध्ये त्यांनी प्रशांत किशोर यांची कंपनी IPAC बरोबर हातमिळवणी केली. \n\nशाहीनबागमध्ये भाजपने नागरिकत्व सुधारणा कायद्यातील आंदोलनाला निवडणुकीचा मुद्दा केला, तेव्हा आपने लगेच आपली घोषणा बदलून 'मेरा वोट काम को, सीधे केजरीवाल को' अशी केली. जाणकारांच्या मते आपची रणनीती तयार करण्यात भलेही त्यांचा वाटा जास्त नसला तरी भाजप समजून घेतल्यामुळे केजरीवालांना बराच फायदा झाला. \n\nप्रशांत किशोर यांनी 2014 मध्ये भाजपची रणनीति आखली होती. \n\nजेव्हा जेव्हा भाजप शाहीनबागचा मुद्दा उपस्थित करेल तेव्हा कामाची जंत्री जनतेसमोर ठेवायची असा त्यांनी..."} {"inputs":"...ाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेला लाचार शब्द हा त्यांच्यासाठीच योग्य आहे.\"\n\nबाळासाहेब थोरातांनी विखेंना मवाळ भाषेत उत्तर दिलं असलं, तरी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या लेखणीतून विखे सुटले नाहीत. \n\nराऊतांनी आज (23 जून) 'सामना'त 'थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर' या मथळ्याचा अग्रलेख लिहिला आणि त्यातून बाळासाहेब थोरातांची पाठराखण करत, विखेंवर जहरी टीका केली.\n\nयाच अग्रलेखाला उत्तर म्हणून राधाकृष्ण विखे पाटलांनी बोचरी टीका करणारं पत्र संजय राऊत यांना पाठवलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"े विखेंचा राग राऊतांवर आहे, सेनेवर नाही. शिवाय, युतीच्या आधीच्या सत्ताकाळात विखे शिवसेनेतच होते. त्यावेळी ते सत्तेसाठीच काँग्रेसमध्य गेले होते. कुठलाही वाद झाल्यानंतर त्यांनी सेना सोडली नव्हती, असंही होळम सांगतात.\n\nविखे-थोरात वादाचा पुढचा भाग?\n\nलोकमतचे अहमदनगरचे आवृत्ती संपादक सुधीर लंके यांना या सर्व टीका-प्रतिटीकांच्या फैरी 'विखे विरुद्ध थोरात' या परंपरागत वादाचा पुढचा भाग असल्याचंच वाटतं.\n\nसुधीर लंके म्हणतात, \"राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे एकाच पक्षात म्हणजे काँग्रेसमध्ये असतानाही एकमेकांना स्पर्धक म्हणून पाहत. आता तर दोघेही एकमेकांच्या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे मुद्दा मिळाल्यावर टीका करणार, हे ओघाने आलेच. सध्याचे प्रकरणाही तसेच आहे.\"\n\nविजय होळम हेही लंकेंच्या या मुद्द्याशी सहमत होतात. ते पुढे जाऊन सांगतात की, \"थोरातांचे परंपरागत विरोधक असल्यानेच भाजपलाही ते अधिक जवळचे आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर नगरमधील अनेक भाजप नेत्यांनी विखेंविरोधात तक्रारी करूनही भाजपनं कुठलीच कारवाई केली नाही. कारण विखे त्यांना महत्त्वाचे नेते आहेत.\"\n\n\"शेतीचे प्रश्न असो, साखर कारखानदारांचे प्रश्न असो किंवा पीएम केअर फंडात मोठी रक्कम दान करणं असो, अशा बऱ्याच गोष्टींमुळे विखे भाजपचे महत्त्वाचे नेते बनलेत,\" असं विजय होळम सांगतात.\n\nनितेश राणेही संजय राऊतांवर भडकले\n\nहे सर्व एकीकडे सुरू असताना, दुसरीकडे आमदार नितेश राणे यांनीही संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलंय.\n\n\"भाजपाच्या गोधडीत शिरुन ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या बाटग्यांचे आम्हाला आश्चर्य वाटते. असे एक-दोन बाटगे नगर जिल्ह्यात आहेत आणि दोनेक पावटे तळकोकणात आहेत. मूळ पक्षात सर्व काही भोगून आणि मिळवून सत्तेसाठी पक्षांतरे करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करत नाही आणि हे प्रत्येकाच्या बाबतीत दिसून आले आहे,\" अशी टीका संजय राऊत यांनी 'थोरातांची कुरकुर नाहीच! विखेंची टुरटुर!' या अग्रलेखातू केली होती.\n\n(नितेश राणे यांच्या दोन्ही ट्वीटचा एकच स्क्रीनशॉट घेऊन इथे एम्बेड करणे - https:\/\/twitter.com\/NiteshNRane\n\nनितेश राणे यांचं ट्वीट\n\nया टीकेला आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून उत्तर दिलं. ते म्हणाले, \"'सामना'च्या राऊत सारखे बाजारात खूप लोक आहेत. पवारांना भेटले कि फडणवीसांबद्दल उलट बोलायच.. राणेंना भेटले कि ठाकरेंबद्दल उलट बोलायच..\n\nठाकरेंना राणें बद्दल उलट बोलायच.. राज्यपाल भेटले कि..."} {"inputs":"...ारास तो व्हीडिओ ग्रुपवर शेअर करण्यात आला. \n\n\"ग्रुपचे सदस्य असल्यानं आम्ही सगळ्यांनी तो व्हीडिओ पाहिला. हंडिकेरा गावातला हा व्हीडिओ असल्याचं स्पष्ट झालं. मुलांना पळवून नेणारी टोळी लाल गाडीतून फिरत आहे आणि आपल्या म्हणजे मुरकी गावच्या दिशेने येत आहे. व्हीडिओ पाहताच दुकानातली माणसं जागेवरून उठली. टेबलं-खुर्च्या घेऊन त्यांनी रस्ता अडवला. गाडी वेगात येत होती. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. एका लोखंडी खांबाला कारने धडक दिली आणि काही फूट पुढे जाऊन एका खड्ड्यात पडली. गाडी न थांबल्याने लोकांचा रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"करत होते. त्यांचे चेहरे रक्ताने माखले होते. इतक्या निर्दयपणे कोणी कसं वागू शकतं याचं मला आश्चर्य वाटलं होतं. त्या माणसांची सुटका करा, शांत व्हा असं आम्ही वारंवार आवाहन केलं. पण ही माणसं लहान मुलांना पळवणारी टोळी असल्याचं सांगत त्यांनी मारहाण सुरूच ठेवली,\" असं मल्लिकार्जुन यांनी सांगितलं. \n\nकॉन्स्टेबल मल्लिकार्जुन हे घटनास्थळी सगळ्यात आधी पोहोचले होते. या हल्ल्यात मल्लिकार्जुन यांच्या डाव्या पायाला मार लागला आहे. बिदरमधल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. \n\nगेल्या आठवड्यातल्या या घटनेनंतर जवळपास 20 व्हॉट्सअप ग्रुप अॅडमिनने सावधानतेचा उपाय म्हणून ग्रुप डिलीट केले आहेत असं जिल्हा पोलीस अधीक्षक डी. देवीराजा यांनी सांगितलं. \n\nया घटनेसंदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदेशीरपणे एकत्र येणं, सेवेत असणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा आणणं, हत्या या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. \n\n\"बेकायदेशीरपणे एकत्र येण्याप्रकरणी आम्ही चारजणांना अटक केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण आणि कामात अडथळाप्रकरणी 22जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये व्हॉट्सअप अॅडमिनचा समावेश आहे. ग्रुपमध्ये तो व्हीडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीचाही समावेश आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन स्त्रिया आणि लहान मुलांचाही समावेश आहे. मारहाण करणाऱ्या जमावात हे सामील होते,\" असं देवीराजा यांनी स्पष्ट केलं. \n\nमारहाणीत तरुणांना झालेल्या जखमा\n\nसंशयितांना पकडण्यासाठी 24 तास लागले. या सर्वांना रविवारी न्यायालयात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्यांना औराड कारागृहात पाठवण्यात आलं. या खटल्यासंदर्भात पुढची सुनावणी 27 जुलैला होणार आहे. \n\nघटनेनंतर आम्ही तात्काळ 50 लोकांना ताब्यात घेतलं. प्रत्यक्षदर्शींनी रेकॉर्ड केलेले व्हीडिओ आम्ही मिळवले. प्रत्येक फ्रेमचा अभ्यास करून आम्ही संशयितांना अटक केली. नक्की कोण मारहाण करत आहे हे नीट पाहिलं. 18 जण हल्ला करत असल्याचं उघड झालं. अन्य व्हीडिओंचा आम्ही अभ्यास करत आहोत. घटनेशी आणखी कोणाचा संबंध आहे हे लक्षात आलं तर तात्काळ अटक केली जाईल, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\nफेक न्यूजसंदर्भात जागृती\n\nमुलांना पळवून नेणाऱ्या टोळीबाबत व्हॉट्सअपवर गेल्या दोन महिन्यांपासून खोट्या बातम्या अर्थात फेक न्यूज पसरत आहेत. बिदर जिल्हा प्रशासनाने फेक न्यूज ओळखण्यासाठी जनजागृती कार्यक्रम हाती घेतला. मुरकी गावातील..."} {"inputs":"...ारास नक्षलवाद्यांनी लावलेला भूसुरुंग घडावून आणला, अशी माहिती मिळाली आहे.\n\nगडचिरोलीचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सांगितलं की \"मतदान केंद्राच्या 100 मीटरवर हा स्फोट झालाय. यामध्ये कुणीही जखमी नाही, कालांतराने ते मतदान केंद्र सुरू करण्यात आलंय. पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. इतरही मतदान केंद्र सुरळीत आहेत. \n\nदोन दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये झालेल्या भूसुरुंग स्फोट एका भाजप आमदारासह पाच सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बुधवारी संध्याकाळीसुद्धा गडचिरोलीमध्ये एक स्फोट झाला ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंची मतं आहेत इतकी महत्त्वाची -\n\nसकाळी 10.15 वाजता - नितीन गडकरींचं मतदान\n\nनितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदान केलं\n\nनागपूरचे विद्यमान खासदार नितीन गडकरी यांनी सहकुटुंब महालच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं.\n\n\"गेल्या 5 वर्षांत केलेल्या कामांच्या आधारावर मी लोकांची मतं मागितली. सर्व जनतेच्या पाठिंब्याच्या भरवशावर मी निश्चित मागच्या वेळेपक्षा जास्त मताधिक्याने विजयी होईल,\" असं गडकरी मतदानानंतर म्हणाले. \n\nबीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर नागपुरातून लिहितात: \"माध्यमांच्या गराड्यात नितीन गडकरींचं मतदान नागपुरातल्या 'महाल' मतदान केंद्रावर. गडकरींसाठी ही निवडणूक महत्वाची आणि स्पर्धेची झाली आहे. केवळ नागपुरातल्या वर्चस्वासाठी नव्हे तर निकालानंतरच्या दिल्लीतल्या गणितासाठीही.\"\n\nसकाळी 9.45 वाजता -\n\nनागपुरात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 11% मतदान. \n\nसकाळी 9.30 वाजता - नाना पटोले टेकडी गणपतीच्या दर्शनाला\n\nनागपुरातून काँग्रेसचे उमेदवार नाना पटोल हे मतदानापूर्वी टेकडी गणपतीच्या दर्शनाला आले. \n\n2014 साली भाजपाच्या तिकिटावर भंडारा-गोंदियातून विजयी होणारे नाना पटोले आता नागपूरमधून काँग्रेसतर्फे भाजपचे नेते आणि केंद्रीय भूपृष्ठवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवत आहेत.\n\nसकाळी 9.00 वाजता - कसं सुरू आहे नागपुरातलं मतदान \n\nमहाराष्ट्रातील मतदानाचा पहिला टप्पा तीन मोठ्या आकड्यांमध्ये - \n\nसकाळी 8.30 वाजता - गुगल डूडलमध्येही मतदान\n\nआजचं गुगल डूडल\n\nगुगलवर सकाळपासूनच मतदान विशेष डूडल पाहायला मिळत आहे.\n\nसकाळी 8.00 वाजता - चंद्राबाबू नायडू यांचं मतदान\n\nआंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनीही नवनिर्मित राजधानी अमरावती येथे सहपरिवार मतदान केलं. \n\nचंद्राबाबू नायडू 2014 साली भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग होते. पण \"आंध्र प्रदेशला दिलेलं आश्वासनं मोदी सरकारने पाळली नाहीत,\" म्हणत ते NDAमधून बाहेर पडले. \n\nआंध्र प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकाही आजच होत आहेत, जिथे नायडू आणि YSR काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या स्पर्धा लागली आहे.\n\nसकाळी 7.50 - गडचिरोलीमध्ये मतदान सुरू\n\nनक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातही शांततेत मतदान सुरू झालं. छत्तीसगड सीमेलगतच्या आलापल्ली गावात मतदानाची ही दृश्यं\n\nआलापल्लीत होत असलेलं मतदान\n\nगडचिरोलीमध्ये तर मतदान केंद्रांवर सेल्फी पॉइंट तयार करण्यात आले आहेत.\n\nमतदारांसाठी सेल्फी..."} {"inputs":"...ारासारख्या अनुभवी आणि स्पिन उत्तम खेळणाऱ्या बॅट्समनची विकेट घेतल्याने ऑस्ट्रेलियाच्या सर्व खेळाडूंनी लॉयनचं अभिनंदन करण्यासाठी त्याला गराडा घातला. \n\nलॉयनने टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर सहकाऱ्यांनी जल्लोष केला.\n\nटेस्ट क्रिकेटच्या प्रदीर्घ इतिहासात फक्त 20 बॉलर्सना ही किमया करून दाखवता आली आहे. पहिली विकेट मिळवण्यासाठी असंख्य बॉलर्सना महिनोंमहिने प्रतीक्षा करावी लागते. लॉयनने पहिल्या बॉलवर विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा स्पिनर मीच असेन याची जणू ग्वाही दिली. \n\nपहिल्या बॉलवर मिळालेल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"वॉर्न. \n\nकाही मालिकांचा अपवाद वगळला तर वॉर्नने आपल्या जादुई फिरकीच्या बळावर बॅट्समनला अक्षरक्ष नाचवलं. वॉर्नने हे व्रत अनेकवर्षं जपलं. त्याची निघायची वेळ आली तोपर्यंत समकालीन स्टुअर्ट मॅकगिल उमेदीच्या वयापल्याड गेला होता. \n\nमोठी माणसं बाजूला झाल्यानंतर निर्माण होणारी पोकळी अधिक गहिरी असते. ऑस्ट्रेलियाला सुदैवाने चांगले फास्ट बॉलर मिळत गेले मात्र वॉर्ननंतर त्यांच्या स्पिनर्सची दैनाच उडाली. ही झाडाझडती लॉयनने थांबवली. \n\nतो फिट होता आणि बॉल वळवू शकत होता. त्याच्या भात्यात अस्त्रं होती. मॅचगणिक, मालिकेगणित तो पोतडीत नवं अस्त्रं टाकू लागला. फास्ट बॉलर्सना साहाय्यकारी ही भूमिका मागे पडली आणि तो मॅचविनर बॉलर झाला. \n\nनॅथन लॉयन बॉलिंग करताना\n\nआईबाबा, भाऊ असं लॉयनचं कुटुंब न्यू साऊथ वेल्स भागात राहायचं. भावामुळेच लॉयनला क्रिकेटची गोडी लागली. तो खेळू लागला. वयोगट स्पर्धांमधून लॉयन खेळत असे. U19 खेळत असताना बॉलिंगदरम्यान लॉयनच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. पण त्याने खेळलं सोडलं नाही. \n\n12व्या ग्रेडनंतर लॉयनने साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनसाठी ग्राऊंड स्टाफसाठी काम करायला सुरुवात केली. खेळणं एकीकडे सुरूच होतं. प्रशिक्षक डॅरेन बेरी यांनी लॉयनची बॉलिंग पाहिली. छोट्या चणीचा, हडकुळा असा हा मुलगा चांगली ऑफस्पिन बॉलिंग करतो हे त्यांनी हेरलं.\n\nग्राऊंडस्टाफच्या कामापेक्षा त्यांनी लॉयनला संघात समाविष्ट केलं. त्यावर्षी रेडबॅक्स संघाने बिग बॅश स्पर्धा जिंकली. लॉयन त्या संघाचा भाग होता. काही महिन्यानंतर लॉयन ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघात होता. \n\nनॅथन लॉयनने ग्राऊंडस्टाफ म्हणूनही काम केलं आहे.\n\nअँड्यू डॉसन हे लॉयनचे लहानपणीचे प्रशिक्षक. ऑस्ट्रेलियात व्यावसायिक क्रिकेट खेळलेले मार्क हिग्स यांचाही लॉयनला घडवण्यात मोलाचा वाटा आहे. लॉयनने कॅनबेरा शहरातल्या मनुका ओव्हल इथे आणि अडलेड ओव्हल इथे ग्राऊंडस्टाफ म्हणून काम केलं आहे.\n\nआकडेवारी पाहिलं तर लॉयनच्या बॉलिंगवर बऱ्याच रन्स निघतात हे स्पष्ट होतं. याचं कारण ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलर्सवर आक्रमण करणं अवघड आहे. त्यांना सन्मान देणारे बॅट्समन लॉयन बॉलिंगला आल्यावर हात मोकळे करून घेतात. मात्र शंभराव्या टेस्टच्या निमित्ताने लॉयनची आकडेवारी पाहिली की त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं. \n\nलॉयनने टेस्टमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना प्रत्येकी 10वेळा बाद केलं आहे. स्पिन बॉलिंग..."} {"inputs":"...ारितेविरोधी कृत्याचा मी निषेध करतो.\"\n\nअभिनेत्री कंगणा राणावत हिनेही या अटकेचा निषेध करताना पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. तिने एक व्हिडियो केला आहे. या व्हिडियोमध्ये ती विचारतेय, \"मला महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की तुम्ही अर्णब गोस्वामीला घरात घुसून मारलं आहे. केस ओढले आहे. तुम्ही अजून किती घरं तोडणार आहात? किती तोंडं बंद करणार आहात?\"\n\nकाही पत्रकारांनीही या अटकेचा निषेध केला आहे. पत्रकार राहुल शिवशंकर ट्वीटवर लिहितात, \"तुम्ही त्यांच्याशी सहमत असाल किंवा नसाल मात्र, अर्णब गोस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"र संघटनांची सावध भूमिका, काहींचं अटकेला समर्थन\n\nदरम्यान, महाराष्ट्रातील पत्रकार विरोधी समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी हा पत्रकारितेवरचा हल्ला नाही. ही वैयक्तिक बाब असल्याचं म्हणत महाराष्ट्र पत्रकारविरोधी समिती या अटकेचा निषेध करणार नसल्याचं म्हटलं आहे. \n\nदेशमुख यांनी केलेल्या पोस्टमध्ये ते लिहितात, \"रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्नब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध यासाठी करता येणार नाही की, हे प्रकरण व्यक्तीगत आहे. त्याचा पत्रकारितेशी दुरान्वयाने संबंध नाही. त्यामुळे अर्नब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरचा हल्ला वगैरे म्हणत कोणी गळे काढण्याची गरज नाही.\"\n\nते पुढे लिहितात, \" मे 2018 मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील वास्तूविषारद अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमूद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्नब गोस्वामी यांच्याकडून कामाची मोठी रक्कम येणे होती पण ती ते देत नसल्याने ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प़करणाची सीआयडी मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली.\"\n\n\"या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयाने देखील संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय असल्याने या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरून वाट्टेल तसे उद्योग करणा-यांची पाठराखण मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे हेच उचित ठरेल.\"\n\nशिवसेना खासदार संजय राऊत यांनीही पोलिसांनी कायद्याने कारवाई केली, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, \"कुणाविरोधातही पुरावे असल्यास पोलीस कारवाई करू शकते. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कुणाविरोधातही सूडबुद्धीने कारवाई झालेली नाही.\"\n\nतर अल्ट न्यूजचे सहसंस्थापक प्रतिक सिन्हा लिहितात, \"जो कुणी अर्णब गोस्वामी पत्रकार असल्याचं म्हणत आहेत ते चुकीची माहिती पसरवत आहेत.\"\n\nशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी शिवसेना कायमच मराठी माणसाच्या पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. आपल्या प्रतिक्रियेत ते म्हणतात, \"अन्वय नाईक नावाच्या मराठी..."} {"inputs":"...ारी तुटला तर नुकसान शेतकऱ्याचं होणार. \n\n4. काळाबाजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.\n\n'किमान भावाची हमी सरकार देणार का?' \n\nशेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्याचं बंधन व्यापाऱ्यांवर नाही तर सरकारवर असायला हवं, असं मत शेतकरी नेते अजित नवले यांनी व्यक्त केलं.\n\nते म्हणतात, \"शेतमालाचे भाव पडले आणि किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किमतीबद्दल कायदा असेल तर सौदे होणार नाहीत. व्यापारी तोट्यात माल विकत घेणार नाही. परिणामी शेतकऱ्याचा माल पडून राहील. मग, शेतकऱ्याचा माल सरकार खरेदी करणार का? सरकारने मालाची खरेद... उर्वरित लेख लिहा:","targets":"कायद्यांना कॉंग्रेसचा विरोध का? \n\nसप्टेंबर महिन्यात केंद्र सरकारने शेतीच्या संदर्भातले तीन कायदे संसदेत मंजूर केले. मोदी सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकरी हिताचे नाहीत असा आरोप कॉंग्रेसचा आहे.\n\nयाबाबत बोलताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, \"केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी कायदे शेतकरीविरोधी आहेत. यामुळे बाजार समित्या संपून जाणार आहेत. शेतकऱ्यांवर अन्याय होईल. नफेखोरीला प्रोस्ताहन देणारे हे कायदे आहेत.\" \n\nकेंद्र सरकारने कायदे मंजूर केल्यानंतर कॉंग्रेस पक्ष श्रेष्ठींनी, कॉंग्रेसशासित राज्यांना या कायद्यांविरोधात राज्यात कायदा करण्याचा आदेश दिला. महाराष्ट्रात कॉंग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तेत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कॉंग्रेस नेत्यांनी राज्यात कृषी कायद्याची अंमलबजावणी होणार नाही असा पवित्रा घेतला. त्यामुळेच राज्यात नवीन कृषी कायदा आणण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. \n\nयावर शेतकरी नेते अजित नवले म्हणतात, \"केंद्राच्या कायद्यात माल बाजार समितीबाहेर विकण्याची परवानगी आहे. मात्र, यात किमान आधारभूत किंमतीच संरक्षण नाही. व्यापारी आणि शेतकऱ्यांनी ठरवलेली गॅरेंटी किंमत याचा उल्लेख करण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळणार नाही यामुद्द्यावर कॉंग्रेसचा विरोध आहे.\"\n\nकेंद्रिय कृषी विधेयक मंजूर करताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी, या विधेयकात किमान आधारभूत किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत अशी माहिती दिली होती. \n\nकॉंग्रेस नेत्यांचा आरोप आहे की मोदी सरकारच्या या कृषी कायद्यामुळे किमान आधारभूत किंमतीची यंत्रणा मोडकळीस येईल. ज्याला त्यांचा विरोध आहे. \n\nकेंद्र सरकारच्या शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायद्यात काय प्रमुख तरतुदी काय आहेत...\n\nविरोधकांचे आक्षेप काय आहेत?\n\nशेतकऱ्यांना चांगली किंमत मिळावी आणि त्यांच्या मालाला लवकरात लवकर गिऱ्हाईक मिळावं यासाठी या सुविधा केल्या जात असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण याबद्दल काही आक्षेपही आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ारी प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करून पत्रकं आणि पुस्तिका वितरीत केल्या, असं पुणे पोलिसांचं म्हणण आहे.\n\nसीपीआय (माओवादी) या प्रतिबंधित संघटनेचं धोरणच असं आहे की, दलित समाजाची दिशाभूल करून त्यांच्या मनात जहाल माओवादी विचारांचा, म्हणजेच संवैधानिक नव्हे तर हिंसाचाराने जाण्याच्या विचारांचा प्रचार करणे, या धोरणाचाच एक भाग म्हणून, 'कबीर कला मंच'चे सुधीर ढवळे आणि त्यांचे इतर कार्यकर्ते यांनी अशाच प्रकारे गेले काही महिने महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी प्रक्षोभक आणि जातीय तेढ निर्माण होईल असे चिथावण... उर्वरित लेख लिहा:","targets":"आमचा सुतराम संबंध नाही. नक्षलींच्या पैशावर परिषद झाली हेसुद्धा सारासार खोटं. एक पैसा समोरून आलेला नाही. हे सगळे भीमा कोरेगावला येणारच होते, त्यांना रात्री आम्ही बोलावलं. स्टेज आम्हाला आयतं मिळालं होतं,\" कोळसे पाटील पुढे म्हणाले. \n\n'भारिप बहुजन महासंघा'चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेसुद्धा ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या 'एल्गार परिषदे'त सहभागी झाले होते. त्यांनाही पुणे पोलिसांचे हे दावे पटत नाहीत. \n\n\"पोलिसवाल्यांना वेड लागलं आहे असं मला वाटतं. जस्टिस सावंत असतील किंवा जस्टिस कोळसे पाटील ज्यांनी स्वतः बुधवारी सांगितलं की एल्गार परिषद आधी भरवलेली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही बनवलेली आहे. पैसे आम्ही जमवलेले आहेत. तुमच्याकडे काय आहेत ते पुरावे टाका. पण पुरावे काही देत नाहीत. माओवादी होते, आतंकवादी होते, तर तुम्ही सांगा कोण कोण?,\" आंबेडकर विचारतात. \n\nआंबेडकरांच्या मते महाराष्ट्रात मराठा समाजाच्या मोर्चांनंतर जो प्रत्येक समाज वेगवेगळा आणि एकमेकांविरुद्ध आहे असं चित्रं तयार झालं होतं, ते पुसून सगळे एकत्र येण्यासाठी 'एल्गार परिषद' होती.\n\n\"समाजामध्ये ही परिस्थिती कधीच नव्हती. म्हणून या भांडणामुळे समाजामध्ये जो विभक्तपणा आला होता, सलोखा निर्माण करण्याच्या दृष्टीनं असणारी ही एल्गार परिषद आणि भिमा कोरेगाव हे तसं सोशल पॅच अप आहे. ब्रिटिशांच्या बरोबरीनं झालं असलं तरी वेगवेगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली आणि ब्रिटिशांच्या अधिकाराखाली लढले ही वस्तुस्थिती आहे. \n\nपण तो एक सिमेंटिंग फोर्स होता आणि त्याचा वापर करून आधी समाजामध्ये असणारं भांडण जे विकोपाला जाणार नाही याची दक्षता घेतली. आणि आज असं दिसतंय की त्या सगळ्यामुळे मराठा समाजानं स्वतःचं मागणीपत्रच बदललं की आम्हाला आता ओबिसींमध्ये आरक्षण नको, स्वतंत्र आरक्षण द्या आणि अॅट्रॉसिटी कायदा राहिला तरी चालेल पण तो आम्हाला जाचक ठरू नये. इथे आले. हे परिवर्तन एल्गार परिषदेमुळे झालेलं आहे,\" आंबेडकर म्हणतात. \n\nआंबेडकरांना असं वाटतं की ही कारावाई ही दलितांसह सगळ्यांचाच विरोधातला आवाज दाबण्यासाठी प्रयत्न आहे. \n\n\"हा केवळ दलितांवरचा अत्याचार नाही तर, मॉब लिंचिंगचा भाग आहे त्याच्यामध्ये सवर्णांचाही आवाज दाबला जातो हे त्यामध्ये लक्षात घ्या. दलितांचा आवाज असा आहे की दाबला तर ते आवाज उठवतात. मुसलमानांचाही, दलितांचाही. वर्तमानपत्र आवाज उठवतात. पण काही सवर्ण संघटना या..."} {"inputs":"...ारी महिला फुटबॉलरही आहे. भारताकडून खेळताना तिनं 58 सामन्यांत 52 गोल्स केले आहेत. \n\nदेशांतर्गत स्पर्धांमध्ये बाला देवीनं 102 सामन्यांत 100 गोल्स केले आहेत. इंडियन विमेन्स लीगच्या गेल्या दोन मोसमातली ती सर्वोत्तम गोल स्कोरर आहे. भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) नं तिला 2015 आणि 2016 साली 'विमेन्स फुटबॉलर ऑफ द इयर' या पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. \n\n2010 सालापासून ती मणिपूर पोलिसांच्या सेवेत आहे आणि त्यांच्याकडूनच फुटबॉलही खेळते. बेमबेम देवी आणि आशालता देवीसोबत तिनं मालदीवच्या छोट्या लीग्जमध्येही सहभाग... उर्वरित लेख लिहा:","targets":"स सोबतचा बाला देवीचा हा करार भारतीय महिला फुटबॉलपटूंसाठी आणखी नव्या संधी निर्माण करेल अशी आशा व्यक्त केली जाते आहे. \n\nखरं तर फुटबॉल हा आजही पुरुषप्रधान खेळ आहे असा समज आहे. पण ती परिस्थिती बदलते आहे, याकडे बाला देवीनं लक्ष वेधलं आहे. \"मागचा महिलांचा वर्ल्ड कप हा सर्वाधिक प्रेक्षक लाभलेल्या स्पर्धांपैकी एक होता. भारतात आता अंडर-17 विश्वचषकाचंही आयोजन होणर आहे. आपण जर महिलांसाठी उत्तम लीग तयार करू शकलो, आणि अनेक लहान मुलींना खेळण्याची संधी मिळाली, तर बदल नक्की घडू शकतो. त्यासाठी मी जे काही करू शकते, ते मी करत राहीन.\"\n\nमणिपूरमध्ये जिल्हा स्तरावरही खूप स्पर्धा आहेत, आणि त्यामुळं हे राज्य भारतीय फुटबॉलचं पॉवरहाऊस बनलं आहे, याकडे ती लक्ष वेधून घेते. \n\nयुवा खेळाडू आणि महिलांसाठी तिचा हाच संदेश आहे, \"सरावानंच खेळ सुधारतो. मी 15 वर्षांच्या वयापासून देशासाठी खेळते आहे, पण आजही मैदानात गेल्यावर तेवढ्याच पोटतिडकीनं खेळते. प्रत्येक सराव सत्र तेवढ्याच गांभीर्यानं घ्यायला हवं. कसून मेहनत करा, मोठं ध्येय समोर ठेवा. प्रयत्न करत राहा.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ार्यकर्ते नदीम खान सांगतात, की वारंवार असे हल्ले होऊनही पोलिस ही प्रकरणं दडपण्याचा प्रयत्न करतात. \n\nअनेक प्रकरणं समोर \n\nनदीम खान सांगतात, \"या सगळ्या प्रकरणांमधली पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. अशा प्रकारे धार्मिक हिंसा किंवा लिंचिंगचं प्रकरण समोर आल्यावर ते दडपण्याचाच त्यांचा प्रयत्न असतो.\"\n\nते सांगतात, \"हल्लीच उन्नावमध्ये मदरशातल्या मुलांवर हल्ला झाला. त्याचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यामध्ये त्यांनी उघडपणे सांगितलं आहे, की त्यांच्यावर 'जय श्रीराम'च्या घोषणा देण्याची जबरदस्ती करण्यात आली होती. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी म्हटलं होतं, की अशा प्रकारच्या घटना घडू नयेत आणि असा हल्ला करणाऱ्यांवर कायद्याने कठोर कारवाई व्हावी. \n\nपण असं असूनही देशामध्ये धार्मिक हिंसाचाराच्या अनेक घटना समोर येत आहेत. हे हल्ले कधी थांबणार, हा एकच प्रश्न विचारला जातोय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाऱ्या संशयितांच्या प्रत्यार्पणासाठीची विनंती करता येणार होते. \n\nया मागणीविषयीचा निर्णय त्या व्यक्तीच्या केसनुसार घेण्यात येईल असे त्यात म्हटले होते.\n\nप्रत्यार्पणासाठीच्या या मागण्यांना परवानगी द्यायची की नाही याविषयचा अंतिम निर्णय हाँगकाँगमधील कोर्टाचा असेल असं हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. शिवाय राजकीय आणि धार्मिक गुन्ह्यांचे आरोप असणाऱ्यांचं प्रत्यार्पण करण्यात येणार नाही. \n\nकाही आश्वासनं देत लोकांना शांत करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ज्या फरारी व्यक्तींवर असे आरोप आहेत ज्यासाठी क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारचा कोणताही करार करण्यात आलेला नाही. \n\nबचाव करणाऱ्याला चीनी कायद्यांनुसार स्वतःचं कायदेशीर संरक्षण करण्याची जी अल्प संधी मिळते, त्यामुळेच प्रत्यार्पण करार करण्यात हे अपयश आल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाऱ्यावर...\n\nमला वाटायचं की स्त्रियांना मुक्तपणे त्यांचं दैनंदिन आयुष्य जगण्याचं स्वातंत्र्य असायला हवं. एखादी रात्र, कुणी आपल्याला 'अप्रोच' होईल की काय याची तमा न बाळगता, स्वखुशीत घालवता यावी.\n\nमला आकर्षक वाटणाऱ्या अनेक स्त्रियांशी माझी मैत्री झाली. मला खात्री आहे की त्यांना माझ्या रोमँटीक भावनांबद्दल थोडीसुद्धा कल्पना नव्हती.\n\nत्यावेळी माझी खात्री होती की त्यांना मी नको आहे. आता मात्र मागे वळून पाहताना मला खरच नेमकं काय ते माहिती नाही. मला वाटतं की माझ्याकडे आत्मविश्वासातून येणारा आकर्षकपणा नव्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मच्या दोघांच्या मैत्रीत असणाऱ्या व्यक्तीला मी, ती कुणाबरोबर नाही ना हे विचारलं. तीच व्यक्ती आमच्यातला दुवा झाली.\n\nआमची पहिली डेट माझ्या ४०व्या वाढदिवसाला होती. त्यानंतर १८ महिन्यांनी आमचा लग्न झालं. ती खूपच खास होती. \n\nतिने माझ्या प्रेमाचा स्वीकार केला हे मी माझं भाग्यच समजतो. तिने माझावर भरभरून आणि निस्वार्थीपणे प्रेम केलं. मी ते मिळवायला भाग्यवानच होतो. \n\nमी जेव्हा तिला माझ्या लैंगिक गतकालाबद्दल सांगितलं तेव्हा तिने ते सहज समजून घेतलं आणि त्यावरून कधीच माझी पारख केली नाही. आमचं नातं भावनिकदृष्ट्या खूपच घट्ट होतं. तिने माझ्यावर कधीच टीका केली नाही. तिच्या बरोबर असणं सहज-सोपं होतं.\n\nआमच्या लग्नाला १७ वर्ष झाली. दुर्दैवाने ३ वर्षांपूर्वी ती गेली. ती माझ्यासाठी खूपच त्रासदायक गोष्ट होती.\n\nमला कायम असं वाटतं की आमची खूप उशिरा भेट झाली आणि ती माझ्यापासून खूप लवकर दूर गेली. पण आम्ही तरुण असतानाच भेटलो असतो तर मी तिला तितकाच आकर्षक वाटलो असतो का हे काही मला सांगता येणार नाही.\n\nमी माझ्या तारुण्याकडे अतिशय खेदाने पाहतो. जे घडलंच नाही अशासाठी मी शोक करत आहे असंच मला वाटतं. मला वाटतं की माझ्या नाहीत अशा अनेक सुंदर आठवणी आहेत. \n\nतरुण असताना प्रेमात पडणं म्हणजे काय याची मला कल्पना नाही. आपल्या विरुद्ध लिंगी व्यक्ती बरोबर त्या नवीन जगात पाऊल टाकण्याचा आनंदी प्रयोग म्हणजे काय असतं मला कल्पना नाही. म्हणूनच मला खूप पश्चाताप होतो.\n\nम्हणूनच अशा परिस्थितीत असणाऱ्या कुणालाही मी आता हेच सांगतो, ही गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे.\n\nपाहा व्हीडिओ : अफ्रिकन किझुंबा नृत्य : जगातले सर्वांत सेक्सी नृत्य\n\nआणि अशा परिस्थितीत कुणी आपल्याला दिसला तर तिथेच त्याला मदत करण्याबाबत आपण विचार करायला हवा. हे कसं साधायचं मला माहिती नाही, कारण मला जर कुणी या बाबत विचारलं असतं तर मी सरळ नकार दिला असता. पण काही लोकांना हे नक्की समजेल. \n\nमुद्दा असं आहे की माझ्यासारखे लोक कुणाच्याच खिजगणतीत नसतात.\n\nआपल्याला तरुण लोक ड्रग्सच्या आहारी जातील किंवा गुन्हेगारीकडे वळतील किंवा वेळेच्या आधीच लैंगिक संबंध ठेवतील अशा गोष्टींची काळजी असते. एखादी गोष्ट न करणं हा आपल्या काळजीचा विषय कधीच नसतो.\n\nपण जर तुम्हाला अशी एखादी व्यक्ती दिसली की जिला कधीच गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नाही, तर त्या व्यक्तीलाच हे नको आहे असं विचार करणं टाळा. त्यांच्या बाबतीत आश्वासक राहा, त्यांची..."} {"inputs":"...ाल सक्षम आहे. याचा अर्थ रफालची व्हिजिबिलिटी 360 डिग्री असेल. पायलटला फक्त शत्रूला पाहून बटन दाबावं लागेल आणि बाकी सर्व काम कॉम्प्युटर करेल,\" असं 12 जुलै 2019ला गोवा कला आणि साहित्य उत्सवामध्ये पर्रीकर यांनी म्हटलं होतं. \n\nतरीही पाकिस्तान भारतापुढे?\n\n\"भारताच्या क्षेपणास्त्रांची पोहोच एसयू-30 आणि मिग-20 सहित 30 किलोमीटरपर्यंत असल्यानं 1999च्या कारगिल युद्धात भारतीय हवाई दल पाकिस्तानवर भारी ठरलं होतं. दुसरीकडे पाकिस्तानची पोहोच 20 किलोमीटरपर्यंतच होती,\" असं ते म्हणाले होते.\n\n\"असं असलं तरी, 1999 ते... उर्वरित लेख लिहा:","targets":"0 आणि 1980च्या दशकातील आहेत. 25 ते 30 वर्षांनंतर आपण तंत्रज्ञानाचा विचार करत आहोत. लष्कराला रफालची गरज होती,\" असं AFP या संस्थेला दिलेल्या मुलाखतीत सुरक्षा विश्लेषक गुलशन लुथरा यांनी म्हटलं आहे. \n\nस्क्वॉड्रन शिल्लक राहणार?\n\nसध्या भारतात 32 स्क्वॉड्रन आहेत. प्रत्येक स्कॉड्रनवर 16 किंवा 18 लढाऊ विमानं आहेत. लढाऊ विमानांची संख्या न वाढवल्यास 2020पर्यंत स्क्वॉड्रनची संख्या 25 वर येईल. असं झाल्यास हे भारताच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरेल.\n\nभारताचे माजी लष्कर प्रमुख आणि सध्याचे चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी अनेकदा 'टू फ्रंट वॉर' म्हणजेच एकाचवेळी दोन देशांशी लढावं लागण्याचा उल्लेख केला आहे. \n\nयाकडं भारतविरुद्ध चीन आणि पाकिस्तान असं पाहिलं गेलं आहे. म्हणजेच पाकिस्तानानं भारताविरुद्ध युद्ध करण्याचं ठरवलं तर चीन पाकिस्तानला मदत करू शकतो. अशा परिस्थितीत भारत या दोन्ही देशांशी लढू शकेल का?\n\n\"पाकिस्तानला आपण तोंड देऊ शकतो. पण पाकिस्तान आणि चीन एकत्र लढले तर आपली फसगत होऊ शकते,\" असं लुथरा यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. \n\nभारत आणि चीन यांच्यात 1962मध्ये युद्ध झालं आहे. यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. आजही दोन्ही देशांतील सीमेसंबंधीची विषय प्रलंबित आहेत. \n\nभीतीचा बाजार\n\nरफालचा वापर सीरिया आणि इराकमध्ये करण्यात आला आहे. \n\nआणखी लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी भारत सक्षम नाही, असं माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटलं होतं. \n\n\"बीएमडब्ल्यू आणि मर्सिडिजचा वापर करावा असं मलाही वाटतं. पण मला तो खर्च झेपत नाही,\" असं त्यांनी म्हटलं होतं. \n\nछोट्या लढाऊ विमानांना संपवून रफालसारख्या लढाऊ विमानांची खरेदी करण्यासाठी भारत सक्षम नाही, असं काही सुरक्षा विश्लेषकांनी म्हटलं आहे. \n\nकिमतीचा विचार केल्यास हा भीतीचा व्यवहार आहे, असं राहुल बेदी सांगतात.\n\n\"भारतानं कोट्यवधी रुपये खर्च करून रफाल विमानांची खरेदी केली आहे. पण या विमानांचा दीर्घकाळ वापरच होणार नाही, असंही होऊ शकतं आणि असं झाल्यास वेळेनुसार या विमानांचं तंत्रज्ञान कालबाह्य ठरेल आणि भारताला दुसरी लढाऊ विमानं खरेदी करावी लागतील. हा सर्व भीतीचा बाजार किंवा भीतीचा व्यवहार आहे. असे व्यवहार फक्त शक्तिशाली देशांनाच शक्य असतात. भारत या देशांसाठी एक बाजारपेठ आहे आणि हा सर्व व्यवहार युद्धाच्या साशंकतेवरच चालतो. यातील व्यापारी या शंकेला खतपाणी घालत राहतात आणि त्यामुळे..."} {"inputs":"...ालं असं तुम्ही कसं म्हणता? मी मरतानाही जे घडलं ते भीषण होतं असंच सांगेन. झालं ते भीषणच होतं. आण्विक नि:शस्त्रीकरण दूरची गोष्ट. परकीय देशांनी आमच्या माणसांमध्ये फूट पाडली. म्हणूनच आम्ही अण्वस्त्रांची निर्मिती केली. त्यांची आमच्याप्रती वागणूक चांगली असती तर आम्ही अण्वस्त्रं निर्मितीमागे लागलोच नसतो'. \n\nमला तिथे चिरनिद्रा घ्यायची आहे\n\nयांग सून गिल हे दुसरे माजी गुप्तहेर. उत्तर कोरियाला जाण्यासाठी तेही आतूर आहेत. खरं तर त्यांची मायभूमी उत्तर कोरिया नाही. उत्तर आणि दक्षिण कोरिया यांच्यातील युद्ध सं... उर्वरित लेख लिहा:","targets":"यात जायला मिळेल अशी आशा त्यांना आहे. \n\nयांग सून गिल (पांढरी टोपी परिधान केलेले) यांची पत्नी आणि कुटुंबीय दक्षिण कोरियात आहेत. पण त्यांना उ.कोरियात परतायचं आहे.\n\nसमाजवादी दृष्टिकोन अनेक उजव्या विचारसरणीच्या मंडळींना खुपतो आहे. दक्षिण कोरियातील समाजात समाजवादविरोधी दृष्टिकोन रुजला आहे. \n\nया विचारसरणीला रोखण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा कायदा तयार करण्यात आला. 1975 मध्ये पार्क च्युंग ही यांच्या कार्यकाळात समाजवादी विचारसरणीचं पालन करणाऱ्या अनेकांना धाकदपटशा दाखवून अटक करण्यात आली. यापैकी आठ जणांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. \n\nदक्षिण कोरियातील बहुतांश जण आता मवाळ झाले आहेत. मात्र तरीही त्यांना उत्तर कोरियाचा कम्युनिझम भीतीदायक वाटतो. \n\nसध्याची लोकशाही व्यवस्था अंगीकारण्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत करावी लागली आहे. ते तीव्रतेने निषेध व्यक्त करतात. स्वत:ची मतं ठामपणे मांडतात. आपल्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेबद्दल त्यांना आदर आहे. सध्या दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था आशिया खंडातली पाचवी मोठी अर्थव्यवस्था आहे. \n\nदक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था आशिया खंडातल्या दमदार अर्थव्यवस्थांपैकी एक आहे.\n\nदुसरीकडे उत्तर कोरिया मुख्य प्रवाहापासून तुटक वागणारा असा गूढरम्य देश आहे. तिथल्या राज्यकर्त्यांविरुद्ध बोलण्याने थेट तुरुंगात रवानही होऊ शकते. प्रसारमाध्यमांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. अर्थव्यवस्थेची स्थिती फारशी आशावादी नाही. \n\nअनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दोन्ही देशांच्या नशिबी शांतता आली आहे. शांतता करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर प्रचंड लष्करी फौजा बाळगणाऱ्या दोन्ही देशांमध्ये जल्लोष होईल यात शंकाच नाही. या कराराने कोरियन युद्ध औपचारिकदृष्ट्या संपुष्टात येईल. \n\nकाटेरी तारांची कुंपणं आणि भूसुरुंग बाजूला झाले तरी उत्तर तसंच दक्षिण कोरियातील सामाजिक आणि वैचारिक दरी मिटण्यासाठी बराच वेळ लागेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ालं आहे.\n\nया सर्व स्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वसामान्य लोकांना येण्या-जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले आहेत. \n\nगेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळापासून दिल्ली-हरियाणा आणि दिल्ली-यूपीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. तिन्ही नवे कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी या शेतकऱ्यांची मागणी आहे.\n\nदिल्लीमध्ये सध्या थंडी आहे आणि आंदोलन करणारे शेतकरी थंडीचा मुकाबला करत हायवेवरच ठाण मांडून आहेत. \n\nया थंडीच्या काळात अंगात ऊब निर्माण व्हावी म्हणून काही जण घोषणा देतायत तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"चा निषेध केला जाईल. पण आंदोलन संपणार नाही, असं नेते म्हणाले.\n\nशेतकऱ्यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे - \n\nकृषीमंत्री गृहमंत्र्यांच्या भेटीला\n\nशेतकऱ्यांची पत्रकार परिषद सुरू होती, त्यावेळी कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहोचले. \n\nदरम्यान, याचवेळी विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींचं मंडळ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्यासाठी आलं होतं. यामध्ये राहुल गांधी, सीताराम येचुरी, शरद पवार यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश होता.\n\nशेतकरी थंडीत कुडकुडत आहे, आंदोलनावर लवकर तोडगा काढा - शरद पवार\n\nशेतकरी थंडीत कुडकुडत आहेत. त्यावर तोडगा काढणं ही केंद्र सरकारची जबाबदारी आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. \n\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची विरोधी पक्षातील नेत्यांनी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांना त्यांनी हे सांगितलं. \n\nशेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळला, विधेयक रद्द करण्याची मागणी कायम ठेवली आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. \n\nसरकारने शेतकऱ्यांना वीस पानी प्रस्ताव पाठवला होता. त्यावर चर्चा करून केंद्र सरकारला निर्णय कळवला जाईल असं शेतकऱ्यांनी म्हटलं होतं हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला आहे. \n\nयाआधी दिल्ली नजीकच्या सिंघू सिमेवर आंदोलनासाठी पंजाब, हरयाणातून जमलेल्या शेतकऱ्यांची मंगळवारी (ता. 8 डिसेंबर) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याबरोबरची बैठक निष्फळ ठरली. \n\nनवे कृषी कायदा केंद्र सरकार मागे घेणार नाही, मात्र त्यामध्ये सुधारणा करता येतील असं अमित शहा यांनी सांगितलं. शहा आणि तोमर यांच्या बैठकीला यावेळी 14 शेतकरी नेते उपस्थित होते.\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याबरोबरची बैठक निष्फळ ठरली.\n\nमंगळवारी रात्रीची ही बैठक निष्फळ ठरल्यानंतर बुधवारी सिंघू सिमेवर आंदोलनकर्ते शेतकरी आणि त्यांच्या नेत्यांमध्ये बैठक होऊन ते पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवतील. मात्र, मंगळवारी मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर बुधवारी होणारी अधिकृत बैठक रद्द झाली. \n\nएकीकडे पुढील आंदोलनाची दिशा शेतकरी ठरवणार असून 11 विरोधी पक्षांचे नेते बुधवारी संध्याकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.\n\nबैठकीत नेमकं काय घडलं?\n\nमंगळवारी शेतकरी संघटना आणि देशातल्या..."} {"inputs":"...ालं तर DCGI त्याला रद्द करतं. \n\nडॉ. अनुराग हितकारी यांच्या मते, \"नवीन औषध दोन प्रकारचं असतं हेसुद्धा समजून घ्यायला हवं. एक ते ज्याविषयी कधी कुणालाच माहिती नव्हतं. याला NCE म्हणतात. असं औषध ज्यात नवीन केमिकल कंपाऊंड असतं.\" \n\n\"दुसरं औषध ते असतं ज्यातील कंपाऊंड आधीच माहिती असतं, पण त्याला सादर मात्र नव्यानं केलं जातं. उदा. आतापर्यंत जे औषध गोळीच्या स्वरुपात दिलं जायचं आता ते स्प्रेच्या माध्यमातून दिलं जातं.\"\n\nहे नवीन औषधीचे दोन प्रकार आहे, असं असलं तरी त्यांच्या मंजूरीसाठीची प्रक्रिया एकसारखीच असते... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्पन्न होतं, त्या राज्यातील स्टेट ड्रग कंट्रोलरकडून मंजरी मिळवणं गरजेचं असतं.\n\nकेवळ नवीन औषध बाजारात आणण्यासाठीच अटी आहेत, असं नसल्याचंही त्यांनी म्हटलं. \n\nते म्हणतात, \"नवीन औषधच नाही, तर एखादं शेड्युल ड्रगही बाजारात आणायचं असेल तर त्याला बाजारात आणण्यापूर्वी त्याची किंमत निश्चित केली जाते. त्यासाठी नॅशनल फ़ार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटीकडून मंजूरी घ्यावी लागते.\" \n\nशेड्यूल ड्रग्स म्हणजे अशी औषधं जी आधीच नॅशनल लिस्ट ऑफ़ इसेंशियल लिस्टमध्ये सामील असतात. यासंबंधीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास लायसन्स रद्द होऊ शकतं.\n\nसध्या तरी याच मानकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपामुळे रामदेव यांच्यासमोरील अडचणींत वाढ होण्याची शक्यता आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ालंय.\n\n7) महिला उमेदवार किती?\n\nभाजपनं जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या पहिल्या यादीत 11 महिला उमेदवार आहेत. यात मुक्ता टिळक, देवयानी फरांदे यांचा समावेश आहे.\n\n8) मुख्यमंत्र्यांच्या पीएला तिकीट\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांना भाजपनं लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.\n\nकाँग्रेसचे बसवराज पाटील हे औसा मतदारसंघातून विद्यमान आमदार आहेत. युतीच्या आधीच्या 2009 च्या फॉर्म्युल्यानुसार हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. मात्र, आता भाजपकडून अभिमन्यू पव... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ालचं बँकिंग संकट, जपानचं स्टॉक मार्केट कोसळलं त्यावेळचं संकट, 1990 साली स्थावर मालमत्तेसंबंधीचं संकट, अशी अनेक संकट जपानने झेलली. मात्र, त्यावेळी या संकटांचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीय पुरुषांना बसला. त्यावेळी पुरुषांच्या आत्महत्येच्या संख्येत वाढ दिसून आली होती. \n\nमात्र, कोव्हिडची परिस्थिती या सर्वांपेक्षा खूप वेगळी आहे. कोव्हिडचा सर्वाधिक फटका तरुणांना बसतोय. विशेषतः तरुण मुलींना. यामागे अनेक गुंतागुंतीची कारणं आहेत. \n\nविकसित राष्ट्रांपैकी जपानमध्ये आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक आहे. हे प्रमाण कम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ृत्यू यांच्या आकडेवारीची तुलना केली. जपानमध्ये ऑक्टोबर महिन्यात कोव्हिड-19 आजारामुळे एकूण 2087 जणांचा मृत्यू झाला. तर स्त्री आणि पुरूष मिळून आत्महत्येची आकडेवारी होती 2199. म्हणजेच कोव्हिडमुळे मरणाऱ्यांपेक्षा आत्महत्यांचं प्रमाण जास्त होतं. \n\n27 सप्टेंबरला जपानच्या लोकप्रिय अभिनेत्री युको ताकेयुची राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या. तपासाअंती त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं. त्या 40 वर्षांच्या होत्या.\n\nयासूयुकी शिमुझू माजी पत्रकार आहेत. त्या सध्या जपानमधल्या आत्महत्येच्या समस्येवर काम करतात. त्यांनी एक बिगर-सरकारी संस्थाही सुरू केली आहे. \n\nबीबीसीशी बोलताना त्या म्हणाल्या, \"सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येची बातमी कळताच जपानमध्ये पुढचे जवळपास 10 दिवस आत्महत्यांचं प्रमाण खूप वाढलं होतं.\"\n\n\"27 तारखेला युकोने आत्महत्या केली. पुढच्या 10 दिवसात जपानमधल्या तब्बल 207 महिलांनी आत्महत्या केली.\"\n\nयातही युकोच्या वयाच्या महिलांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त होतं. \n\n\"40 वर्षांच्या युको यांच्या आत्महत्येनंतर या वयातल्या स्त्रियांचं आत्महत्येचं प्रमाण दुप्पट झालं.\"\n\nत्यामुळे एखाद्या लोकप्रिय व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्याचा प्रभाव इतरांवरही होतो, असं जपानमधल्या तज्ज्ञांना वाटतं. \n\nसेलिब्रिटींच्या आत्महत्येचे पडसाद\n\nजपानमध्ये सेलिब्रिटींच्या आत्महत्येचे पडसाद उमटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यामुळे तिथे आत्महत्यांचं वार्तांकन एक क्लिष्ट विषय आहे. सेलिब्रिटींच्या आत्महत्येनंतर प्रसार माध्यमं आणि सोशल मीडियावर त्याची जेवढी चर्चा होते तेवढी असुरक्षित लोकांमध्ये (vulnarable people) आत्महत्येचं प्रमाण वाढताना दिसतं. \n\nमाई सुगानामासुद्धा आत्महत्या प्रतिबंधासाठी काम करतात. सुगानामा लहान असताना त्यांच्या वडिलांनी आत्महत्या केली होती. \n\nकोरोना विषाणूमुळे दगावलेल्यांचे अंत्यसंस्काराचे अनेक नियम आहेत. या नियमांमुळे कुटुंबीयांना आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोपही नीट देता येत नाही. त्याचाही लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होत असल्याचं सुगानामा सांगतात. \n\nबीबीसीशी बोलताना माई सुगानामा म्हणाल्या, \"मी जेव्हा पीडितांच्या कुटुंबीयांशी बोलते तेव्हा त्यांच्या बोलण्यातून आपण आपल्या प्रिय व्यक्तीला वाचवू शकलो नाही, ही तीव्र भावना त्यांच्या मनात असल्याचं मला जाणवतं. मलाही मी माझ्या वडिलांना वाचवू शकले नाही, असं वाटायचं.\"\n\n\"लोकांना घरीच..."} {"inputs":"...ाललंय?\"\n\nराधिका खरंतर वर्गात अगदी उत्साहाने सगळ्या गोष्टींत भाग घेई. तिच्यासोबत असं हे पहिल्यांदाच घडत होतं. \n\nतिने मान खाली घातली. \n\nप्राध्यापकांनी तिला तास संपल्यानंतर भेटायला सांगितलं. \n\n\"प्रोफेसर नीरजा\"\n\nत्या नावाच्या पाटीकडे पाहात ती उभी होती. तिच्या पावलांचा आवाज कदाचित त्यांनी ऐकला असावा. त्या म्हणाल्या, \"आत ये!\"\n\nआत जात ती म्हणाली, \"सॉरी मॅडम\"\n\n\"काय झालंय? तू अशी का वागतेयस?\"\n\nराधिकाच्या गालावरून अश्रू घळाघळा वाहू लागले.\n\n\"माझ्या दीदीची आठवडाभरापूर्वी डिलिव्हरी झाली. ती विचित्र वागतेय. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंध वागण्यावर\"\n\n\"म्हणजे?\"\n\n\"तू म्हणालीस की तुझी बहीण आता विचित्र वागते. आधी ती कशी होती?\"\n\n\"दीदी अगदी सौम्य स्वभावाची आहे मॅडम. ती मोठ्याने बोलतही नाही. तिचं हसणंही मृदू आहे. तिला लोक आवडतात. कपडे वा ज्वेलरीचा भपका वा दिखावा आवडत नाही.\"\n\n\"आणि तिच्या वागण्यात आता बदल झाल्याचं तुला वाटतंय का?\"\n\nराधिकाने मान डोलवत विचारलं, \"अनिर्बंध वागणं म्हणजे?\"\n\n\"म्हणजे उदाहरणार्थ, काहीही वावगं न वाटता दुसऱ्यांच्या समोर कपडे बदलणं...\"\n\n\"असा पोस्ट-पार्टम सायकोसिस असणं गंभीर आजार आहे का?\"\n\n\"बेबी ब्लूज किंवा बाळाच्या जन्मानंतरच्या सुरुवातीच्या काळात येणाऱ्या बावरलेपणापेक्षा ही मानसिक अवस्था जरा जास्त गुंतागुंतीची असते. हा एक गंभीर मानसिक आजार आहे. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एखाद्या अचानक उद्भवलेल्या गंभीर रोगाप्रमाणेच याकडे पहायला हवं. अशा रुग्णाला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ठेवून उपचार करणं गरजेचं आहे. नाहीतर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.\"\n\n\"यापेक्षा गंभीर टप्पा काय असू शकतो, त्यात धोके काय आहेत?\"\n\n\"अशा परिस्थितीत स्वतःला किंवा बाळाला इजा पोहोचवली जाण्याची शक्यता असते. जर नैराश्य जास्त असेल तर आत्महत्येचे विचारही मनात येऊ शकतात.\"\n\nबोलतबोलत त्या दोघी राधिकाच्या घरी पोचल्यादेखील. \n\nपोस्ट-पार्टम डिप्रेशन ( प्रसुतीनंतरचं मानसिक नैराश्य)\n\nअशा महिलांच्या पुढच्या बाळंतपणातही याच अडचणी येण्याची शक्यता असल्याने अशा जोडप्यांनी पुढच्या गर्भधारणेच्या आधी मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. \n\nराधिका आणि प्रोफेसर घरात दाखल झाल्या. \n\nशेंदरी रंगाची जरीची साडी नेसलेली एक तरुणी लगबगीने कामं करत होती. तिने डायनिंग टेबलवरची भांडी नीट केली. \n\n\"आलीस राधू... ये तुला जेवायला वाढते. आई, आपण ताक - रस्सम करू. पण घरात कढीपत्ताच नाही. आई, तू आणशील का?\" असं म्हणत ती उत्साहाने हॉलमधून किचनमध्ये गेली. \n\nही जेवायची वेळ नव्हती.\n\nराधिकाची आई बाळाच्या कामात अगदी गुंतली होती. \n\nघरात लगबगीने वावरणाऱ्या तरुणीकडे पाहात मॅडमनी राधिकाला विचारलं, \"ही तुझी दीदी आहे का?\" \n\nउत्तरादाखल राधिकाने मान डोलावली. \n\n\"आजच सकाळी ती अतिशय भडकली होती. आणि आता ती अशी आहे!\" राधिका हे सांगत असताना दीदीची लगबग सुरूच होती. \n\nजवळ येत राधिकाच्या आईने दबक्या सुरात सांगितलं, \"तिला मनाई केलेली असूनही तिने आंघोळ केली, केस धुतले आणि सिल्कची साडी नेसली.\"\n\nया तरुणीने चारच दिवसांपूर्वी एका बाळाला जन्म..."} {"inputs":"...ाला 70 वर्षं उलटली. प्रत्येक सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना जाहीर करते. अनेक सरकारांनी कर्जमाफीचा पर्याय निवडला आहे. \n\nमात्र शेतीच्या मूलभूत प्रश्नांसंदर्भात ठोस अशी उपाययोजना होताना दिसत नाही. या मुद्यांकडे सरकार कधी लक्ष देणार?\n\nअनेक प्रदेश अजूनही मान्सूनवर अवलंबून आहेत. शेती कर्जावर अवलंबून ठेवणं कितपत योग्य आहे. कर्जमाफी हा सोपा उपाय आहे. संकट दूर लोटण्याचा हा प्रयत्न असतो. पुढच्या निवडणुकीच्या वेळी पुन्हा हाच प्रश्न डोकं वर काढतो.\n\nफूड प्रोसेसिंगचा आपण विचार करतो, पण गहू, तांदूळ यापेक्षा ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. हेच प्रारुप शेतीतही राबवता येऊ शकतं.\n\nगहू, तांदूळ, फळं यांच्याबाबतीतही हे होऊ शकतं. सरकार दृढनिश्चयाने यादृष्टीने प्रयत्न करत नाही तोपर्यंत गोष्टी मार्गी लागणं खूप कठीण आहे. \n\nकर्जमाफीचा परिणाम जीडीपीवर होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. जीडीपीमध्ये 2 टक्क्यांची घट होईल असं सांगण्यात येत आहे. सरकार कर्जमाफी किती प्रमाणात करत आहे यावर अर्थव्यवस्थेवर किती बोजा पडणार हे स्पष्ट होऊ शकतं.\n\nघोषणा केली आणि कर्जमाफी करून टाकली अशी कोणत्याही राज्य सरकारची आता स्थिती नाही. त्यामुळे राज्य सरकार केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत असतील. \n\nकेंद्र सरकार प्रत्येक राज्याला मदत करू शकेलच असं नाही. कर्जमाफी किती प्रमाणात होणार हे स्पष्ट झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबद्दल बोलता येईल. \n\nशेतकऱ्यांसाठी रस्ते बांधून दिले, जेणेकरून पीकांना बाजारपेठेपर्यंत सहज पोहोचवता येईल. हा पैसा कर्जमाफी देण्यासाठी वापरला तर मग मूलभूत प्रश्नांच्या निराकरणासाठी पैसा मिळणार नाहीत.\n\nकर्जमाफीच्या बळावर निवडणुका जिंकता येतील. हे ब्रह्मास्त्रासारखं आहे. याचा फायदा मर्यादित आहे. त्यांनी मूलभूत गोष्टींवर पैसा खर्च झाला तर शेतकऱ्यांच्या केवळ या नव्हे तर पुढच्या पिढ्यांनाही फायदा होईल. \n\nछत्तीसगडमध्ये प्रत्येक गावात उत्पादन साठवण्याची व्यवस्था असती तर काँग्रेसच्या प्रतीक्षेत शेतीची परवड झाली ती टाळता आली असती.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाला अमेरिकेकडून एखादी वस्तू मागवायची असेल ज्याचा भाव आपल्या चलनाप्रमाणे 6,700 रुपये असेल तर आपल्याला त्यासाठी 100 डॉलर इतकी किंमत चुकवावी लागेल. \n\nयाचाच अर्थ आपल्या परकीय गंगाजळीत आता 900 डॉलर आहेत आणि अमेरिकेकडे 73,700 रुपये आहे. अशा प्रकारे भारताच्या परकीय गंगाजळीत जे 100 डॉलर होतो, तेसुद्धा अमेरिकेकडे गेले.\n\nअशा परिस्थितीत भारताची स्थिती तेव्हाच सुधारेल जेव्हा आपण अमेरिकेला 100 डॉलरचं सामान विकू. तेच आता होत नाहीये, म्हणजे आपण आयात जास्त करतोय आणि निर्यात कमी. \n\nचलनतज्ज्ञ एस. सुब्रमण्यम सांगत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या स्वरूपात चांगलाच फायदा होईल.\" याशिवाय IT आणि फार्मा क्षेत्राला फायदा होईल, असं सुब्रमण्यम सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाला उष्णतेची जाणीव होते. यामुळे मग लोकांना वाटतं की, थंडी जास्त पडत असल्यामुळे पाश्चिमात्य देशांतील लोक जास्त दारू पितात. \n\n\"पण, खरं पाहिलं तर दारूमुळे हातापायातील रक्ताचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे गरमी होत असल्याचं जाणवतं. या जाणीवेमुळेच लोक थंडीचे कपडे जसं मफलर, जॅकेट, टोपी, स्वेटर काढून ठेवतात. पण, ज्यावेळेस ते असं करत असतात तेव्हाही त्यांच्या शरीराचं मूळ तापमान खालावत असतं आणि त्यावेळी आपल्याला याविषयी अधिक समजत नाही. हीच बाब आपल्या शरीरासाठी अत्यंक धोकादायक ठरू शकते.\"\n\nपण, दारूमुळे उष्णता उ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा..)"} {"inputs":"...ाला कल्पनाच नाही. आम्हाला वाद वाढवायचा नाहीये''.\n\nतिथल्या बायका सांगतात- ''अंकित हसतमुख मुलगा होता. नेहमी मिळूनमिसळून राहत असे. गुणी मुलगा होता. परिसरातल्या कोणालाही विचारा. सगळे जण हेच सांगतात''.\n\n'ज्या दिवशी हे घडलं, त्यादिवशी दुपारी तो माझ्या घरी आला होता. माझी विचारपूसही केली होती', असं एका पोक्त वयाच्या व्यक्तीने सांगितलं. \n\n'अंकितचे आईवडील अख्खी रात्र रडत होते. दुसरा दिवस उजाडला तेव्हाही त्यांच्या घरातून रडण्याचा भेसूर आवाज येतच होता', असं शेजाऱ्यांनी सांगितलं. \n\n'आता आम्ही त्यांना इथे राह... उर्वरित लेख लिहा:","targets":"'आवारा बॉइज' युट्यूब चॅनेलसाठीही काम करत असे. दुकानाच्या मालकाशीही त्याची ओळख होती. \n\nत्यांनी सांगितलं, \"त्यादिवशी दुपारी अंकित लॅपटॉप घेऊन आला होता. जवळपास तासभर दुकानात होता. यूट्यूब चॅनेलसाठीचे काही व्हीडिओ एडिट करत होता. संध्याकाळी जेव्हा हे भांडण झालं, त्याच्या काही मिनिटं आधी माझ्याच दुकानासमोर उभं राहून फोनवर बोलत होता.\" \n\nदुकानाच्या मालकाचा दावा\n\nदुकानाच्या मालकानं आम्हाला सीसीटीव्हीचं फुटेजही दाखवलं. मात्र ते हे फुटेज कोणालाही देऊ शकत नाहीत कारण पोलिसांनी तसं करण्यावर बंदी घातली आहे, असं ते म्हणाले.\n\nफुटेजमध्ये अंकित आठ वाजेपर्यंत दुकानाच्या बाहेर येरझाऱ्या घालत फोनवर बोलत असल्याचं स्पष्ट दिसतं. \n\nघटनास्थळासमोरची इमारत.\n\nदुकान मालकाच्या म्हणण्यानुसार, मुलगी दोन दिवसांपासून बेपत्ता होती अशा बातम्या मीडियाने दिल्या होत्या. असं काहीच नव्हतं. ती त्या दिवशी संध्याकाळीच बाहेर पडली होती. तिला घरी यायला उशीर झाला होता. तेव्हाच आईवडील, भाऊ आणि मामाने अंकितला रस्त्यात अडवलं. \n\nभांडण सुरू झालं\n\nदुकान मालक म्हणाला, ' अंकित आणि गुलरेजच्या कुटुंबीयांचं भांडण सुरू झालं. त्यांनी त्याला पकडून मारायला सुरुवात केली तेव्हा कोणीतरी अंकितच्या घरी जाऊन हे सांगितलं. त्याचे आईवडील घटनास्थळी धावले. त्यांनी भांडणात पडून मुलीच्या कुटुंबीयांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मीही भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला.\"\n\n\"अंकित मला म्हणाला, काका तुम्ही पोलीस स्टेशनात जा. गुलरेज माझ्याबरोबर नाहीये. आम्ही पोलिसांना बोलवायला सांगितलं. थोडावेळ वातावरण निवळलं. दोन्ही बाजूची माणसं एकमेकांपासून दूर होऊन उभे राहिले. मी अंकितला घेऊन दुकानात आलो\".\n\nघडलेल्या घटनेनं परिसरातले लोक दु:खी आहेत. मात्र त्यांना कोणत्याही धर्माबद्दल आक्षेप नाही.\n\nत्यानंतर अंकित दुकानाच्या बाहेर फोनवर बोलत असल्याचं फुटेज आम्ही पाहिलं. थोड्या वेळानंतर अंकित दुकानासमोरून निघून गेल्याचंही आम्ही सीसीटीव्हीत पाहिलं. \n\nयापुढच्या घटना दुकानाच्या मालकांनी पाहिलेल्या नाहीत. मात्र आजूबाजूच्या ओळखींच्या माणसांकडून त्यांना घटनाक्रम समजला. त्यांनी ऐकलेल्या गोष्टी आमच्यासमोर मांडल्या. गुलरेजच्या आईने तुझ्या आईला धक्का दिला आहे. त्या पडल्या आहेत असं अंकितला कोणीतरी सांगितलं. अंकित धावत तिकडे गेला. आईला उचलण्यासाठी पुढे झाला. \n\nत्याचवेळी मुलीचे वडील, भाऊ आणि मामाने अंकितचे खांदे पकडले...."} {"inputs":"...ाला पडला असेल. तर त्याचेही आपण उत्तर जाणून घेऊ.\n\n3. पंजाबमधीलच शेतकरी इतके आक्रमक का झालेत?\n\nकृषी उत्पन्न बाजार समिती किंवा अॅग्रिकल्चर प्रोड्यूस मार्केट कमिटी (APMC) च्या माध्यमातून सरकार देशभरातून केवळ 10 टक्के शेतमालाची खरेदी करत असलं, तरी एकट्या पंजाबमध्ये तब्बल 90 टक्के शेतमालाची खरेदी APMC च्या माध्यमातून होते.\n\nहरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमधल्या धानाचीही हीच परिस्थिती आहे. याचाच अर्थ खुल्या बाजारात केवळ 10 टक्के माल विकला जातो.\n\nएक महत्त्वाची बाब म्हणजे देशातील एकूण APMC मंडईंच्या तब्ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेच हवं आहे की बाजार समित्या बंद व्हाव्यात. जेणेकरून त्यांची पकड मजबूत होईल. शेतकऱ्यांच्या मनातही हीच भीती आहे. बाजार समित्या बंद झाल्या तर MSP ही बंद होतील.\"\n\n5) MSP म्हणजे काय आणि ती शेतकऱ्यांना का हवीये?\n\nशेतकऱ्यांच्या हितासाठी देशामध्ये किमान आधारभूत किंमत (MSP) ची प्रणाली लागू आहे. याचा अर्थ असा की खुल्या बाजारात जर शेतमालाच्या किमतीत घसरण झाली, तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या MSP ने शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी करतं. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान टळतं. बाजारातल्या किमतींच्या चढ-उतारांपासून छोट्या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी ही प्रणाली आहे.\n\nएखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो. कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस (CACP) च्या आकडेवारीवरून भारत सरकारचं कृषी मंत्रालय MSP ठरवतं.\n\nसध्या देशातील 23 शेतमालांची खरेदी सरकार MSP ने करतं. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांचा समावेश आहे.\n\nकेंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजार समित्यांबाहेरही विकता येणार आहे. पण जर शेतकरी हा शेतमाल बाजार समित्यांबाहेर विकणार असेल, तर तिथं त्या मालाची खरेदी सरकारी भावानं होईल, याची काय हमी? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे.\n\nयामुळे खासगी कंपन्या किमती पाडून शेतकऱ्यांचं नुकसान करतील, अशी शेतकऱ्यांना भीती आहे. MSP काढून टाकण्याच्या दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे, असं अनेकांना वाटतं.\n\nपण केंद्र सरकारकडून याबाबत स्पष्टीकरण दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: अनेकदा सांगितलं आहे की, सरकार MSP ची व्यवस्था संपुष्टात आणत नाहीय आणि सरकारकडून खरेदी बंद करण्यात येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.\n\nपण सरकार हे कायद्यामध्ये लिहून देऊ इच्छित नाही. कारण सरकारचं म्हणणं आहे की, आधीच्या कायद्यांमध्येही हे लिखित नव्हतं, त्यामुळे नवीन कायद्यात समाविष्ट केलं नाही.\n\n6) कंत्राटी शेतीला इतका विरोध का आहे?\n\nकंत्राटी शेती म्हणजे शेतकरी आणि खासगी कंपनी थेट कंत्राट होणं. हे आजही होतंय. आता याला कायदेशीर बंधनं घालण्यात आली आहेत.\n\nपण शेतकऱ्यांना भीती वाटतेय की एकीकडे APMCला पर्याय निर्माण केल्यामुळे MSPवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याच वेळी कंत्राटी शेतीला प्रोत्साहन दिलं तर छोटा शेतकरी अधिकच खासगी कंपन्यांच्या दावणीला बांधला जाईल.\n\nकिसान शक्ती संघाचे अध्यक्ष..."} {"inputs":"...ाला वारंवार मुळातल्या जातिभेदांच्या जखमांचा शोध घेत खोलात जावं लागतं. \n\nप्रबोधनकार हिंदुत्ववादी होते का?\n\nप्रबोधनकारांचा वैचारिक वारसा बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसेनेने चालवला का, याचा विचार करताना प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते, हे विसरून चालणार नाही. गजाननराव वैद्य यांच्या 'हिंदू मिशनरी सोसायटी'चे ते एक प्रमुख नेते होते. धर्मचिकित्सा हा प्रबोधनकारांच्या लिखाणाचा गाभा आहे. त्यांनी हिंदू धर्माची जितकी चिरफाड केलीय, तितकी फार कमी जणांनी केली असावी. \n\nअत्यंत निर्दय शब्दांत त्यांनी हिंदू धर्मातल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"षांवर अनेकदा टीका करतात. \n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांचं टीका करण्यासाठी आवडीचं गिऱ्हाईक असावं, असं त्यांचं लिखाण वाचताना वाटतं. विशेषतः गोळवलकर गुरुजींनी गोहत्येविरुद्ध केलेल्या आंदोलनावर त्यांनी जळगावच्या 'बातमीदार' साप्ताहिकात लिहिलेली लेखमाला आजच्या संदर्भात महत्त्वाची आहे. \n\nसंघाला विरोध करणारे प्रबोधनकार\n\nबाळासाहेबांनी तोच धागा पकडून ब्राम्हणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय. \n\nप्रबोधनकारांचा सत्कार करताना बाळासाहेब ठाकरे\n\nआजच्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संघ आतपर्यंत घुसला असावा, असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात वाटलं. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी शिवसेनेचं पहिलं चिंतन शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालं आणि तिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्यासाठी सु. ग. शेवडे बोलावले गेले. \n\nतसंच एकदा थेट सांगलीच्या भिडे गुरुजींना मार्गदर्शनासाठी आणण्याचा प्रयत्न झाला. आज शिवसेनेच्या अनेक शाखांमध्ये प्रबोधनकारांचा फोटो नाही पण सावरकरांचा आहे. राज ठाकरे यांनी दोनेक महिन्यांपूर्वी पहिलं फेसबूक लाईव्ह केलं, तेव्हा सावरकरांचा फोटो वर आणि प्रबोधनकारांचा फोटो खाली होता. उद्धव ठाकरे यांनी या दोनेक वर्षांतच नागपूरला जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती. प्रबोधनकारांचं हिंदुत्व माहीत नसल्याचे हे परिणाम असावेत. \n\nशिवसेनेने गमावला प्रबोधनकारांवरचा हक्क\n\nपण बाळासाहेब असतानाच या घसरणीची सुरुवात झाली होती. प्रबोधनकारांच्या निधनानंतर वर्षभरातच वरळीची दंगल झाली, हा काही योगायोग नव्हता. या दंगलीत शिवसेनेने सवर्णांची बाजू घेऊन दलितांवर हल्ले केल्याचे आरोप झाले. \n\nबाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेली मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादाची चलनी नाणी सहज उचलली. पण प्रबोधनकारांच्या जहाल बहुजनवादाचा वारसा बाळासाहेबांनी पुढे चालवला नाही. तो त्यांनी चालवण्याचा थोडाफार प्रयत्नही केल्याचे संदर्भ सापडतात. पण तो बहुधा त्यांना पेलवला नसावा. प्रबोधनकारांनी..."} {"inputs":"...ालिटी कमिशन या शस्त्रक्रियांकडे लक्ष देतं. या शस्त्रक्रियेची किंमत 50 हजार पाऊंड आहे. अमेरिकेत 75 हजार डॉलर्सपासून 2,80,000 डॉलर्स या शस्त्रक्रियेसाठी खर्च येऊ शकतो. \n\nही शस्त्रक्रिया खूपवेळ चालणारी, खर्चिक आणि शरीराला त्रास होणारी आहे. उंची वाढवण्यासाठी पायाच्या शस्त्रक्रियेचा शोध रशियन डॉक्टर गेव्रिल इलिजारोव यांनी लावला. दुसऱ्या महायुद्धानंतर परतणाऱ्या जवानांनावर ते शस्त्रक्रिया करायचे. गेल्या 70 वर्षात अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित झालं. पण शस्त्रक्रियेचा मूळ सिद्धांत अजूनही तसाच आहे. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"िचार मनात आला. पण, माझे कुटुंबीय आणि बॉस चांगले असल्याने मला त्रास झाला नाही. या शस्त्रक्रियेनंतर होणारा त्रास वाढत गेला, तर खूप वाढतो,\" असं बार्नी म्हणतात. \n\nबार्नी\n\nब्रिटनच्या अस्थिरोग तज्ज्ञांच्या संघटनेचे प्रोफेसर हमीश सिंपसन यांनी शस्त्रक्रियेनंतर असलेल्या संभाव्य धोक्यांबद्दल माहिती दिली. \n\nते म्हणतात, \"अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही शस्त्रक्रिया आता सुरक्षित आहे. मात्र, हाडांची उंची वाढवताना रक्तवाहिन्या, नसा, त्वचा यांचा आकारही वाढवावा लागतो. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया खूप कठीण आहे,\". \n\nअस्थिरोगतज्ज्ञ सर्जन डॉ. डेवि कुठड गुडियर सांगतात, \"पायाची उंची वाढवण्याची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींमध्ये मानसिक तणाव असल्याचं दिसून आलंय. या शस्त्रक्रियेची वाढती मागणी पाहता, येणाऱ्या काळात लोकांनी आरोग्यापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देऊ नये,\". \n\n\"शस्त्रक्रियेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडे जायचं किंवा कमी पैसे घेणाऱ्याकडे असे दोन पर्याय लोकांसमोर असतील. पण लोकांना त्यांच्यासोबत काय होण्याची शक्यता आहे. याची माहिती देण्यात आली नसेल,\" असं ते पुढे म्हणतात. \n\nतुम्ही बाहेरच्या देशात शस्त्रक्रिया करून पुन्हा ब्रिटनमध्ये याल. पण आम्हालाच तुम्हाला पहावं लागेल, असं डॉ. गुडियर सांगतात. \n\nबार्नी यांना भेटल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या पायातील रॉड काढण्यात येणार होता. \n\nबार्नी सांगतात, \"बऱ्याच लोकांना शस्त्रक्रियेचा चांगला फायदा होतो. मला पूर्णत: रिकव्हर होण्यासाठी वेळ लागेल. मला वाटतं माझं ऑपरेशन योग्य पद्धतीने झालं नव्हतं,\". \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाली असती पण आता बर्ड फ्लू मुळे आमची स्वप्नं धुळीला मिळाली,\" संगीता चोपडे सांगतात.\n\n'सडा पडल्यासारख्या कोंबड्या पडल्या होत्या'\n\nमुरुंब्यातला नदीपासून काही फुटांच्या अंतरावर चंद्रकला झाडे यांचा कोंबड्यांचा शेड आहे. त्यांच्याच शेडमधील कोंबड्या बर्ड फ्लू मुळे गेल्या. शुक्रवारी (8 जानेवारी) काही आणि शनिवारी (9 जानेवारी) सर्वच कोंबड्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी कुणालाच माहीत नव्हतं हे कशामुळे झालं आहे. पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी केली. कोंबड्यांचे नमुने भोपाळला पाठवल्यानंतर कोंबड्यांचा मृत्यू बर... उर्वरित लेख लिहा:","targets":"र पुन्हा नव्याने त्या त्यांच्या पायावर कशा उभ्या राहतील यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करूत.\"\n\nबर्ड फ्लू मुरुंब्यात कसा आला? \n\nपरभणी जिल्ह्यात बर्ड फ्लू कसा आला असं विचारलं असता जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर सांगतात, \"परभणी जिल्ह्यात दोन जागा बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाने प्रभावित झाल्या आहेत. परभणी तालुक्यातील मुरुंबा आणि सेलू तालुक्यातील कुपटा या जागी पक्ष्यांचे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. दोन्ही गावांमध्ये नदी वाहते. स्थलांतरित पक्ष्यांकडून मुरुंब्यातील आणि कुपट्यातील पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता आहे.\"\n\nकोंबड्यांना बर्ड फ्ल्यू होतो\n\nदोन्ही ठिकाणी एक किमी क्षेत्रातील पाळीव पक्षी मारण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. तसेच 10 किमी परिसरात पाळीव पक्ष्यांच्या आवकजावक वर ही प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. इतर पक्ष्यांना संसर्ग होऊ नये म्हणून कलिंगचे आदेश देण्यात आले आहेत. पक्ष्यांवर केमिकल्स टाकून त्यांना ठार केले जाईल आणि त्यांना खड्ड्यात पुरले जाईल. \n\nहा आजार माणसांना होत नाही त्यामुळे काळजीचे कारण नाही असं मुगळीकर सांगतात. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाली इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर लगेचच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस प्रचंड बहुमत मिळालं होतं. \n\nतसेच 1991 साली लोकसभेची निवडणूक सुरू असतानाच राजीव गांधी यांची हत्या झाली. निवडणुका 55 टक्के उरकल्या होत्या. मात्र, ऊर्वरीत 45 टक्के निवडणुकीवर या घटनेचा परिणाम झाल्याची आकडेवारी सांगते.\n\nभाऊ तोरसेकर सांगतात, \"भारतात अशा घटना क्वचित घडल्यात, ज्यामुळं संपूर्ण निवडणुकीवर परिणाम झालाय.\"\n\n\"बांगलादेशी घुसखोरांबाबत भूमिका घेऊन पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी सत्तेवर आल्या. त्याआधी त्यांनी लोकसभे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला फायदा करून घेतला.\" \n\nमात्र गरूड असेही म्हणतात की, \"सोशल मीडियावर पाहून, वाचून कुणी मतदान करत नाही. पण सोशल मीडिया हा मतदारांना विचार करायला लावणारा एक फॅक्टर नक्कीच आहे. काठारवरच्या लोकांना हे कँपेन नक्कीच बदलवू शकतात.\"\n\nदुसरीकडे, विजय चोरमारे असं निरीक्षण नोंदवतात की, \"साताऱ्यातल्या पवारांच्या पावसातल्या सभेनंतर सोशल मीडियासह सर्वत्र ज्या प्रतिक्रिया येतायत, त्यांना पक्षांच्या सीमा दिसत नाही. त्यामुळं थोड्या प्रमाणात लाभ होईल. शिवाय, जिथं अटीतटीच्या लढती आहेत, तिथंही फायदा होताना दिसेलच.\"\n\nशिवाय, \"2014 सालापासून आपल्याकडे सोशल मीडियावरील कल हा सँपल सर्व्हे म्हणूनच पाहिला जातोय. कारण इथं तरुण वर्ग आहे. हाच वर्ग भाजप समर्थक होता. त्यावरूनच देशात भाजपची हवा असल्याचं दिसलं होतं. तोच ट्रेंड आता बदलताना दिसतोय,\" असंही चोरमारे आपलं निरीक्षण नोंदवतात. \n\n\"विरोधात असणाऱ्या पक्षांना सोशल मीडियाचा अधिक चांगला वापर करता येतो. कारण लोकांचा राग ते व्यक्त करू शकतात. तेच राष्ट्रवादीनं हेरलंय,\" असं विश्वनाथ गरूड सांगतात.\n\nभावनात्मक प्रतिकं किती प्रभावशाली ठरतात?\n\nजाहिरात तज्ज्ञ भरत दाभोलकर म्हणतात, \"पवारांनी साताऱ्यात पावसात भाषण केल्यानं जनमानसावर फारसा प्रभाव पडेल, असं वाटत नाही. कारण सध्या लोकांना रोजगार किंवा विकासाचे मुद्दे महत्त्वाचे वाटतात. भाषणात काय बोललात, हे महत्त्वाचं असतं. कशा प्रकारे बोललात याला महत्त्व नसतं.\"\n\n\"पावसात भिजून सहानुभूतीचाही प्रश्न नाही. आपल्या देशात 80-85 वर्षांची माणसं निवडणूक लढत असतात. सहानुभूती वाटेलही, पण मतांवर फारसा परिणाम होताना दिसणार नाही,\" असंही दाभोलकर म्हणतात.\n\nमात्र राजकीय रणनितीकार आणि युक्ती मीडियाचे प्रमुख प्रमोद सावंत म्हणतात, \"शरद पवारांनी ईडीला स्वत: भेटायला जाण्याची तयारी दाखवणं किंवा भर पावसात सभा घेणं, यातून लोकांच्या भावनेला हात घालता जातो. पवार तेच करतायत.\"\n\nसावंत म्हणतात, बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा भावनेला हात घालायचे, पण ते मतांमध्ये रूपांतरित होत नसे. पवार हे भावनेला हात घालून ते मतांमध्ये रूपांतरितही करतात.\n\n\"आजही भारतात भावनेवर मतं दिली जातात. तसं होत नसतं, तर राम मंदिराचा मुद्दा आजही निवडणुकीच्या केंद्रस्थानी नसता,\" असं सावंत सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...ाली ओल्ड गोवा इथं प्रसिद्ध झाली. \n\nत्यानंतर चौथ्या आवृत्तीचं संपादन जोसेफ सालडान्हा यांनी केलं आणि 1907 साली ती मंगळुरु इथं प्रसिद्ध केली. या पहिल्या चारही आवृत्त्या रोमन लिपीत होत्या.विशेष म्हणजे लंडनमधल्या 'द स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज'च्या 'मर्सडन कलेक्शन'मध्ये त्याची एक प्रत सापडली आहे. परंतु ती तेथे कशी गेली याचा शोध लागलेला नाही. लंडनमध्ये सापडलेले हस्तलिखित देवनागरी लिपीमध्ये आहे.\n\n'स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज'मध्ये असणारी ख्रिस्तपुराणाची प्रत\n\n1956 साली शांताराम बंडेलु यांनी देवनागर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाणात त्यांनी काही नव्या संज्ञाही तयार केल्या आहेत. बाप्तिस्माला ज्ञानस्नान, सॅक्रिफाईसला पूजा, टेम्पलला देऊळ, मेडिटेशनला ज्ञानपूजा, ऑल्टरला देव्हारा अशा शब्दांची त्यांनी योजना केली आहे. बायबलमधील मेंढपाळांच्या उल्लेखाच्यावेळेस त्यांनी गोपालु (गाय पाळणारे) असा उल्लेख केला आहे. इथं त्यांनी कोकणात मेंढपाळ आढळत नाहीत याची दखल घेतलेली दिसते. त्याबरोबरच वैकुंठ, भक्ती, मुक्ती, मोक्ष, कर्म असे अनेक शब्द त्यांनी वापरले आहे. नैवेद्य, स्मृती, पूजा, ग्रंथ, शास्त्र, अर्पण, समर्पण हे शब्दही ख्रिस्तपुराणात विपुल आढळतात. \n\nफादर स्टीफन्स यांनी वापरलेल्या शब्दांबाबत बोलताना लेखिका अनुपमा उजगरे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं, \"गोव्यातल्या लोकांना 'ख्रिस्तपुराण' समजावं म्हणून स्वर्गाला वैकुंठ आणि ख्रिस्ताला वैकुंठपती, वैकुंठराया असे अनेक शब्द त्यांनी वापरले आहेत. तसेच अनेक नव्या शब्दांची भरही त्यांनी घातली आहे. स्थानिक अध्यात्म परंपरेशी सुसंगत साहित्य तयार करण्याचा प्रयत्न विशेष वाटतो.\" \n\nत्यांच्या या शब्दयोजनेचं थोर समीक्षक डॉ. शं. गो तुळपुळे यांनी कौतुक केलं होतं. \"हिंदू मनाला पटेल असा पौर्वात्य वेश आणि ते काव्यरुपाने ख्रिस्तचरित्राला देण्याची कामगिरी पार पाडलेली आहे. भाषा, वृत्त, कल्पना, कवी संकेत इत्यादी, सर्व काव्यांगे त्यांनी अस्सल मराठी ठेवली आहेत. आतील मूर्ती तेवढी येशू ख्रिस्ताची, बाकी मंदिराचा सारा थाट हिंदू पद्धतीचा अशी या पुराणाची रचना आहे\", असं तुळपुळे यांनी स्टीफन्स यांच्या लेखनाचं वर्णन केलं होतं.\n\nसंत वाड्मयाचा प्रभाव\n\nख्रिस्तपुराणावर आपल्या मराठी संत वाड्मयाचा जबरदस्त प्रभाव दिसून येतो. ज्ञानदेवांनी जशी सर्वात आधी देवाकडे आराधना केली आहे. तशीच आराधना स्टीफन्स यांनी ग्रंथाच्या पहिल्या अध्यायात पहिल्याच ओवीत केली आहे.\n\nपहिल्या ओवीत ते म्हणतात,\"ओ नमो वीस्वभरीता, देवबापा सर्व समर्थापरमेश्वरा सत्यवंता, स्वर्ग पृथ्वीच्या रचणारा तुं रीधीसीधीचा दातारु, क्रुपानीधी करुणाकरुतुं सर्व सुखाचासागरु, आदी अंतु नातुडे\"\n\nसर्व विश्वव्यापी सर्व समर्थ देवबाप्पाला नमस्कार, स्वर्ग आणि पृथ्वीची रचना करणाऱ्या सत्यवंत परमेश्वराला नमस्कार. तू सर्व काही देणारा आहेस. तू कृपानिधी करुणाकर आहेस. तू सर्व सुखाचा सागर आहेस, तू अनादी अनंत आहेस असं ते यातून म्हणतात. या अध्यायाची सुरुवात ते श्री सर्वेश्वर प्रसन्न. श्री देवमाता प्रसन्न. श्री गुरु..."} {"inputs":"...ाली नांदेड उत्तर आणि लातूर शहर या जागा लढवल्या.\n\nनांदेड महानगरपालिकेमध्ये 2012 साली MIMचे 11 सदस्य निवडून आले. मात्र 2017 साली झालेल्या निवडणुकीत या पक्षाला खातंही उघडता आलं नाही.\n\nलोकसभा निवडणुकीत MIM चे आमदार इम्तियाज जलील विजयी झाले आणि ते औरंगाबादचे खासदार झाले.\n\n2014 साली विधानसभा निवडणुकीत MIM दोन उमेदवारांना विजय मिळाला. त्यानंतर 2015 साली औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत या पक्षाच्या 25 सदस्यांना विजय मिळाला. \n\n2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचे इम्तियाज जलील औरंगाबादमध्ये वि... उर्वरित लेख लिहा:","targets":"च या दोन पक्षांमध्ये विभागल्या गेलेल्या मतांचा फायदा MIMला झाला असं म्हणता येईल.\n\nउल्लेखनीय बाब ही की या मतदारसंघात काँग्रेसने मुस्लीम उमेदवार देऊनही ते 9,093 मते मिळून सहाव्या क्रमांकावर फेकले गेले होते.\n\nऔरंगाबादमधील प्रचारसभेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजप आमदार अतुल सावे, शिवसेनेचे प्रदीप जयस्वाल\n\nऔरंगाबाद पूर्वमध्ये भाजपाच्या अतुल सावे यांना 64,528 मतं मिळाली तर MIMचे उमेदवार डॉ. अब्दुल कादरी यांना 60,268 मते मिळाली होती. म्हणजे केवळ चार हजार मतांनी MIM इथे मागे पडला.\n\nशिवसेनेच्या उमेदवार कला ओझा (या तेव्हा शहराच्या महापौरही होत्या) यांना फारच कमी मतं मिळाली. या मतदारसंघामध्ये तेव्हाच्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्री राजेंद्र दर्डा यांचा पराभव झाला होता. \n\n2019 मध्ये याच मतदारसंघांमध्ये MIMची स्थिती\n\nनुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये औरंगाबाद मध्य मतदारसंघात MIM ने नसिरुद्दीन सिद्दिकी यांना तिकीट दिले होते. (मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत MIMचे आमदार इम्तियाज जलील विजयी झाले आणि ते औरंगाबादचे खासदार झाले). मात्र यावेळेस शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांनी MIMचा पराभव केला. जयस्वाल 13,892 मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत. \n\nऔरंगाबाद पूर्व मतदारसंघात डॉ. अब्दुल कादरी यांना भाजपच्या अतुल सावे यांनी पुन्हा एकदा पराभूत केले आहे. अतुल सावे यांचं गेल्या निवडणुकीत मताधिक्य 4,260 इतकंच होतं. त्यांनी यंदा 13,930 मतांनी आघाडी घेतली आहे. शिवसेना-भाजपा एकत्र लढणं हे त्यामागचं कारण असू शकेल.\n\nभायखळ्यात शिवसेनेचा झेंडा\n\nभायखळा मतदारसंघात वारिस पठाण यांना या निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव यांनी त्यांना 20,023 मतांनी पराभूत केले. मतदारसंघ पुनर्रचनेआधी हा भाग चिंचपोकळी मतदारसंघाचा भाग होता. तेव्हा 2004 साली अखिल भारतीय सेनेचे अरुण गवळी त्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते.\n\nत्यानंतर 2009 साली काँग्रेसचे मधुकर चव्हाण भायखळ्याचे आमदार झाले आणि 2014 साली वारिस पठाण यांना विधानसभेत जाण्याची संधी मिळाली आणि आता 2019 साली शिवसेनेला इथं यश मिळालं आहे. \n\nधुळे शहर आणि मालेगाव मध्य मतदारसंघ\n\nया निवडणुकीमध्ये MIMला धुळे शहर आणि मालेगाव मध्य इथं यश मिळालं आहे. धुळे शहर मतदारसंघात शाह फारुख अन्वर यांनी राजवर्धन कदमबांडे यांचा 3,307 मतांनी पराभव केला आहे. \n\nगेल्या निवडणुकीत इथं..."} {"inputs":"...ाली निवडणुकीच्यावेळी अमिताभ बच्चन सिनेमा आणि राजकारण या दोघांपासून दूर गेले होते. ही लोकसभा निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची होती. \n\nत्यावेळी राजीव गांधी यांनी राजेश खन्ना यांना लालकृष्ण अडवाणी यांच्याविरोधात दिल्लीतून लढण्याची विनंती केली. कधीकाळी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन एकप्रकारे एकमेकांचे प्रतिस्पर्धी होते आणि बच्चन यांच्यानंतर राजेश खन्ना काँग्रेसकडून निवडणूक लढवत होते, हा केवळ योगायोग होता. \n\n1991च्या निवडणुकीत राजेश खन्ना केवळ 1589 मतांनी हरले होते आणि अडवाणी जिंकले. \n\n1991चा तो फोटो फ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रमात गेले. मात्र, पंजाबी कुटुंबातून येणाऱ्या विनोद खन्ना यांनी बाहेरचे असूनही पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभा निवडणूक लढवली. \n\n2009ची निवडणूक सोडली तर मरेपर्यंत ते गुरुदासपूरमधून खासदार होते आणि परराष्ट्र राज्यमंत्रीही झाले. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात अनेक पुल उभारण्यात आले आणि त्यांना 'सरदार ऑफ ब्रिज' असंही म्हटलं गेलं. \n\n'ड्रीम गर्ल'चा राजकारणात प्रवेश\n\nजेव्हा विनोद खन्ना 1999मध्ये भाजपकडून निवडणूक लढवत होते तेव्हा त्यांनी हेमा मालिनी यांना त्यांच्यासाठी प्रचार करण्याची विनंती केली. हेमा मालिनी यांचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. \n\nसुरुवातीच्या किंतु-परंतुनंतर त्यांनी विनोद खन्ना यांच्यासाठी प्रचार केला आणि इथूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. \n\nहेमा मालिनी यांनी लवकरच भाजपमध्ये प्रवेश केला आणि राज्यसभेवर गेल्या. \n\n2014च्या निवडणुकीत त्यांनी मथुरामधून जाट नेता जयंत सिंह यांचा तीन लाख मतांनी पराभव केला. मात्र, त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. कधी वृंदावनमधल्या वृद्धांविरोधात दिलेलं वक्तव्य तर कधी त्यांच्या कारच्या धडकेत ठार झालेल्या मुलीवर दिलेलं वक्तव्य, यावरून बरीच टीका झाली. \n\nगर्दीची भीती वाटणाऱ्या जया बनल्या नेत्या\n\nमहिला राजकारण्यांविषयी सांगायचे तर सिने जगतातून आलेल्या जया प्रदा यांनीदेखील स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. हिंदी आणि तेलुगू सिनेमांमध्ये जया प्रदा फारच लोकप्रिय होत्या. \n\nपाच सिनेमांमध्ये जया प्रदा यांच्या नायकाची भूमिका बजावणाऱ्या एनटीआर यांच्या आग्रहानंतर 1994 मध्ये त्यांनी तेलुगू देसम पक्षात प्रवेश केला. \n\nराजकारणाचा अनुभव नसल्याने सुरुवातीला त्यांच्यावर बरीच टीकाही व्हायची. मात्र, हळूहळू त्या पक्षाच्या स्टार प्रचारक बनल्या. 1996 मध्ये जया प्रदा राज्यसभेत गेल्या. \n\nत्यांच्या राजकीय कारकिर्दीत मोठा बदल झाला तो समाजवादी पक्षात गेल्यानंतर. \n\n\"मला विश्वास आहे की रामपूरचे लोक आपल्या मुलीला रिकाम्या हाताने पाठवणार नाही...\" गर्दीत बोलायला घाबरणाऱ्या जया प्रदा यांच्यात रामपूरमध्ये येताच आत्मविश्वास दिसू लागला. \n\nदक्षिण भारतातून आलेल्या जया प्रदा यांनी 2004 आणि 2009 साली उत्तर प्रदेशातल्या रामपूरमधून निवडणूक जिंकून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. \n\nसमाजवादी पक्षात आजम खान यांच्याशी त्यांचे सूर कधीच जुळले नाही. त्यामुळे अखेर त्या सपामधून बाहेर पडल्या. 2019मध्ये जयाप्रदा यांनी भाजपकडून..."} {"inputs":"...ाली न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं. \"हाच माणूस भविष्यात इस्लामिक स्टेटचा म्होरक्या होईल, याची आम्हाला जराही कल्पना आली नाही,\" असं या अधिकाऱ्यानं म्हटलं. \n\nइराकमध्ये अल्-कायदाचं पुनरूज्जीवन \n\nकँप बुका सोडल्यानंतर बगदादी इराकमध्ये नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या अल् कायदाच्या संपर्कात आल्याचं मानलं जातं. \n\nजॉर्डनच्या अबू मुसाब अल्-झरकावी याच्या नेतृत्वाखाली अल्-कायदा इराक ही संघटना इराकमधील बंडखोरीचा चेहरा बनली होती. शिरच्छेदासारख्या निर्घृण शिक्षांमुळेही ही संघटना चर्चेत राहिली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुळेच ISIS सीरियामध्ये टिकून राहिली. \n\n2013 सरत असतानाच ISIS नं आपलं लक्ष पुन्हा एकदा इराककडे वळवलं. शिया बहुल सरकार आणि इराकमध्ये अल्पसंख्याक सुन्नी अरब समुदायामधील तणावामध्ये ISIS नं स्वतःसाठी राजकीय संधी शोधली. काही जमाती आणि सद्दाम हुसेनचे निष्ठावंत यांच्या मदतीनं ISIS नं फालुजावर नियंत्रण मिळवलं. \n\n2014 साली ISIS नं मोसुलचा ताबा मिळवला. त्यानंतर ISIS नं आपली आगेकूच दक्षिणेकडे बगदादच्या दिशेनं सुरू केली. विरोध करणाऱ्यांची सामूहिक हत्याकांडं ISIS नं घडवून आणली. इराकमधील अनेक वांशिक आणि धार्मिक अल्पसंख्याकांना संपविण्याची भाषा ISIS नं केली होती. \n\nइराकमधील महत्त्वाच्या शहरांचा ताबा घेतल्यानंतर ISIS नं 'खिलाफत' स्थापन केल्याची घोषणा केली. खिलाफत म्हणजे इस्लामी कायद्यानुसार अर्थात शरियाप्रमाणे चालणारं राज्य. पृथ्वीवर पाठविलेल्या प्रेषिताकडून हे राज्य चालवलं जातं. ISIS नं या घोषणेनंतर आपल्या संघटनेचं नाव पुन्हा एकदा बदललं आणि ही खिलाफत 'इस्लामिक स्टेट' म्हणून ओळखली जाऊ लागली. बगदादीला 'खलिफा इब्राहिम' असं संबोधायला सुरूवात झाली. जगभरातील मुस्लिमांनी आपल्याला पाठिंबा द्यावा, अशी इस्लामिक स्टेटची मागणी होती. \n\nखिलाफतीच्या या घोषणेनंतर पाचच दिवसांनी ISIS नं एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. यामध्ये बगदादी मोसुलमधील अल्-नुरी या प्रसिद्ध मशिदीमध्ये एक प्रवचन देताना दिसत होता. हा कॅमेऱ्यासमोरचं बगदादीचं पहिलं दर्शन होतं. \n\nयावेळी बोलताना बगदादीनं सर्व मुस्लिमांना आपल्याला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं. इस्लाममधील तत्वांवर श्रद्धा न ठेवणाऱ्यांविरोधात पुकारलेल्या युद्धात सहभागी होण्याची हाक बगदादीनं आपल्या प्रवचनात दिली होती. \n\nएका महिन्यानंतर इस्लामिक स्टेटच्या बंडखोरांनी इराकमधील कुर्द अल्पसंख्यांक भागांमध्ये हल्ले केले. याझिदी या धार्मिक गटातील अनेकांचं शिरकाण केलं. या घटनेनंतर अमेरिका आणि मित्रराष्ट्रांच्या फौजांनी इराकमधील जिहादींविरोधात हवाई हल्ले केले. \n\nइस्लामिक स्टेटनं अनेक पाश्चात्य बंधकांचे शिरच्छेद केल्यानंतर सप्टेंबर महिन्यात सीरियामध्ये हवाई हल्ले केले गेले. \n\nइस्लामिक स्टेटचा पराभव \n\nपुढच्या पाच वर्षात या जिहादी संघटनांच्या हातातून त्यांनी ताब्यात घेतलेला बराचसा भाग निसटत गेला. पाश्चिमात्य देशांसोबतच्या संघर्षामध्ये इराक आणि सीरियात लाखो लोकांचा बळी गेला. \n\nइराकमध्ये सुरक्षा दलं आणि कुर्दिश बंडखोरांना अमेरिका..."} {"inputs":"...ाली. \n\nउद्धव ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीदरम्यान काही मंत्र्यांनी शपथ घेताना शपथेबाहेरील शब्द उच्चारले होते. त्यावरून नाराज झालेल्या राज्यपालांनी काँग्रेसचे के. सी. पडवी यांना पुन्हा शपथ घेण्यास सांगितलं होतं.\n\nइतकंच नाही, तर कार्यक्रमानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून याबाबत नाराजीही व्यक्त केली होती.\n\nराज्यपालांच्या हस्तक्षेपाबद्दल थेट पंतप्रधानांकडे तक्रार? \n\nमहाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन काही महिनेच झाले असताना कोरोना संसर्गाचं संकट उभं ठाकलं. \n\nसरकारी प... उर्वरित लेख लिहा:","targets":"द्यापीठ कायद्याप्रमाणे निर्णय होईल, अशी भूमिका घेतली.\n\nराज्यपालांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ कायद्याप्रमाणे घ्याव्यात, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवलं. \n\nही सूचना करतानाच त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परीक्षा रद्द करण्यासंदर्भात केलेल्या मागणीला देखीला आपला विरोध दर्शविला.\n\nराज्यपालांनी स्वतः 20 विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एक बैठकही घेतली होती. \n\nसेक्युलरिझमवरून मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र\n\nकोरोना काळात प्रार्थनास्थळं उघडण्याबद्दल मागणी होत असताना राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं एक पत्र वादाच्या भोवऱ्यात सापडलं होतं. \n\nपत्रात राज्यपालांनी म्हटलं होतं, \"तुम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार करता. मात्र, मला असा प्रश्न पडतो की, तुम्हाला दैवी पूर्वसूचना मिळाली आहे की काय? तुम्ही वेळोवेळी राज्यातील प्रार्थनास्थळं उघडणे पुढे ढकलता. का तुम्ही अचानक सेक्युलर झाला आहात? ज्या शब्दाचा तुम्ही तिरस्कार करत होतात.\"\n\nभारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत सेक्यूलर या शब्दाचा समावेश आहे. त्यामुळे, घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने अशी भूमिका घेणं योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित झाला.\n\nबीबीसी मराठीशी बोलताना घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी राज्यपालांनी लक्ष्मणरेषा ओलांडली असल्याचं मत व्यक्त केलं होतं. \n\nउल्हास बापट यांनी म्हटलं होतं, \"राज्यपालांना बहुदा सेक्युलर शब्दाचा अर्थच कळला नाही. त्यामुळे त्यांचा गोंधळ झाला असावा. व्यक्ती हिंदू असो किंवा कोणत्याही इतर धर्माचा तो सेक्युलर असू शकतो. राज्याला कोणताही धर्म नसतो. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागायचं असतं. मुख्यमंत्र्यांना सल्ले द्यायचे नसतात.\"\n\n\"पण आपल्या राज्याचं हे दुर्दैव म्हणावं लागेल, की राज्यपाल एका पक्षाचा अजेंडा राबवताना दिसतायत आणि त्या दृष्टिकोनातून वागतायत. राज्यपालांची नियुक्ती पंतप्रधान करतात. त्यामुळे पंतप्रधानांची आपल्यावर मर्जी असावी यासाठी राजकीय भूमिका घेतात. हे राज्यपालांच्या पदाच्या प्रतिष्ठेला शोभून नाही. मात्र, सत्तेला शोभून दिसावं म्हणून असं वागतात,\" असं उल्हास बापट यांचं मत आहे.\n\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राबाबत बीबीसीशी बोलताना माजी केंद्रीय गृहसचिव माधव गोडबोले यांनी म्हटलं,..."} {"inputs":"...ाले \"बॉलीवूड किंवा कुठलाही उद्योग ज्याने महाराष्ट्रात रोजगार निर्माण होणार असेल तो कुठेही नेण्याचं कारणं नाही. एखाद्यावेळी अशाच प्रकारचा उद्योग आपल्या राज्यात सुरू करावा याच्या अभ्यास करण्यासाठी योगी आदित्यनाथ मुंबईत येत असतील.\"\n\nप्रत्येक राज्याला त्यांची औद्योगिक आणि आर्थिक प्रगती करण्याचा अधिकार नाही का? यावर कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण म्हणतात,\"सर्व राज्यांची प्रगती झाली पाहीजे. त्यासाठी केंद्राने आणि राज्यांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. पण ताकदीच्या बळावर दुसऱ्याच्या ताटातील घास हिसकावून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेलीसोपचं शूटिंग दिसतं. शूटिंगसाठी नवीन जागा पाहीजेत म्हणून चित्रपटसृष्टी ही प्रचंड प्रमाणात पसरत गेली. काही नवीन प्रयोग हे परदेशातही झाले. तसेच प्रयोग भविष्यात उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतात. उत्तर प्रदेशची फिल्मसिटी हा चित्रपटसृष्टीला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो,\" ठाकूर सांगतात.\n\nदिलीप ठाकूर आता होणार्‍या राजकारणाबाबत बोलताना पुढे सांगतात, \"अनेक कलाकारांची घरं मुंबईत आहेत. बरचसं मनुष्यबळ, इतर साधनं इथे आहेत. एखाद्या शूटींगसाठी निर्माते परदेशात गेले तरी ते काही विशिष्ट काळासाठी जातात. त्याने पूर्ण क्षेत्र परदेशात गेलं असं नाही होत. त्यामुळे राजकारणासाठी हे बोललं जात असू शकत पण मुंबई व्यतिरिक्त 100% उत्तर प्रदेशच्या फिल्मसिटीचा चित्रपटसृष्टीत विचार होणं हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य नाही.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाले आहे. \n\nज्येष्ठ पत्रकार टीआर रामचंद्रन यांनी भारतासोबत हा करार रद्द झाल्यामागे दोन कारणं असल्याचं सांगितलं. पहिले कारण म्हणजे श्रीलंकेतील भारतीय तमिळ आणि सिंहला समुदाय यांच्यातील तणाव. ही परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आहे. \n\n\"तमिळ समुदाय त्याठिकाणी अल्पसंख्यांक मानला जातो. भारताकडून येणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या मदतीकडे स्थानिक लोक भारताचा वाढता प्रभाव किंवा दबाव यादृष्टीने पाहतात. म्हणूनच स्थानिक पोर्ट युनियनने भारताकडून होणाऱ्या कामाला विरोध केला आहे. याठिकाणी बंदरांच्या स्थानिक यु... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्लेषण केले. \n\nबीबीसीशी बोलताना इंद्राणी बागची यांनी सांगितले, \"ट्रेड युनियनला ईस्ट कंटेनर टर्मिनल प्रकल्पात श्रीलंकेची 100 टक्के भागीदारी हवी आहे. असे असताना सरकार वेस्ट कंटेनर टर्मिनलचा प्रस्ताव भारताला का देत आहे? या प्रस्तावासाठी ट्रेड युनियन आक्षेप का घेत नाही? चीनच्या पोर्ट प्रकल्पांसाठी अशी मागणी का केली जात नाही?\"\n\nत्या पुढे सांगतात, \"सिरीसेना सरकारसोबत भारताचा करार झाला होता तेव्हाही चीनचा त्यांच्यावर दबाव होता. राजपक्षे सरकारचे चीनसोबत चांगले संबंध असल्याचे मानले जाते. श्रीलंकेच्या नवीन सरकारला चीनसोबत आर्थिक करार करायचे आहेत आणि भारतासोबत सुरक्षा करार अपेक्षित आहेत. यामुळे दोन्ही देशांची साथ त्यांना मिळेल.\"\n\nइंद्राणी सांगतात, आर्थिक पातळीवर एका देशासोबत आणि सुरक्षेसाठी दुसऱ्या देशासोबत करार करणे अशी रणनीती असल्यास समतोल राखणे कठीण आहे. \n\nश्रीलंका सरकारच्या या नवीन निर्णयामुळे भारत सरकारच्या 'नेबरहुड फ़र्स्ट' (शेजारील देशांना प्राधान्य) या धोरणाला धक्का लागला आहे. पण हे अपयश भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे आहे असे म्हणता येणार नाही. कारण केवळ एक प्रकल्प हातातून गेल्याने असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही असंही त्या सांगतात. श्रीलंकेसोबत भारताचे संबंध कायम जटिल राहिले आहेत. त्यामुळे ही परिस्थिती भारतासाठीही नवीन नाही. \n\nनवीन सरकारसोबत भारताची जवळीक \n\nनोव्हेंबर 2019 मध्ये श्रीलंकेत सत्तांतर झाले आणि नवीन सरकार स्थापन झाले. यानंतर भारताने श्रीलंकेसोबत संबंध सुधारण्यासाठी अनेकवेळा पुढाकार घेतले. \n\nश्रीलंकेत नवीन सरकारच्या सत्तास्थापनेनंतर भारतानेच सर्वप्रथम शुभेच्छा दिल्या. गोटाबाया राजपक्षे राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंखर श्रीलंका दौऱ्यावर गेले. त्यांनी गोटाबाया राजपक्षे यांची भेट घेतली आणि त्यांना भारत दौऱ्यावर येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून निमंत्रण दिले. यानंतर गोटाबाया राजपक्षे नोव्हेंबर महिन्यात भारताच्या दौऱ्यावर आले आणि दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये सुधारणा होत असल्याचे दिसून आले. \n\nया दौऱ्यानंतर परराष्ट्र रणनीतींचा अभ्यास असणाऱ्या जाणकारांनाही आश्चर्य वाटले होते. कारण गोटाबाया हे चीनच्या जवळचे मानले जातात. \n\nजानेवारी महिन्यात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी श्रीलंका दौऱ्यात भारताकडून 50 मिलियन डॉलरची मदत देण्यात..."} {"inputs":"...ालेल्या 'श्रीशिवप्रताप' ग्रंथात शके 1549चे संवत्सर रक्ताक्षी असे देण्यात आले आहे. मात्र रक्ताक्षी हे नाव हे शके 1546 चे होते. शके 1549चे नव्हे.\n\n8) संस्कृत कवी पुरुषोत्तमानेही शिवाजी महाराजांची जन्मतारिख दिलेली नाही.\n\n9) असंच एक वेगळं टिपण 'काव्येतिहास संग्रह' या नियतकालिकाने छापलेल्या 'मराठी साम्राज्याची छोटी बखर' या लेखात दिसून येतं. यामध्ये शिवाजी महाराजांची जन्मतिथी शके 1549, क्षय, वैशाख शुद्ध पंचमी, सोमवार असा उल्लेख आहे. इथे संवत्सर वर्षाचं नाव चुकले आहे. येथे प्रभव संवत्सर असायला हवे होते... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल काही उदाहरणे डी. व्ही. आपटे आणि एम. आर. परांजपे यांनी दिली आहेत. ते लिहितात, \n\n1) जेधे शकावलीमध्ये औरंगजेबाची जन्मतिथी कार्तिक प्रतिपदा शके 1540 दिली आहे. जदुनाथ सरकारांनी दिलेल्या माहितीनुसार हे योग्य आहे.\n\n2) नौशेरखानाबरोबर झालेली लढाई शके 1579 मध्ये ज्येष्ठ महिन्यात झाली. ही नोंदही बरोबर आहे.\n\n3) शिवाजी महाराजांनी श्रीरंगपूर ताब्यात घेतल्याची तिथीही योग्य आहे.\n\n4) सुरत लुटीची तारीख आणि इंग्रज व्यापाऱ्यांनी केलेली नोंद जुळते.\n\n5) जयसिंहाशी केलेल्या तहाची तारीखही अगदी बरोबर जुळली आहे.\n\n1627 की 1630\n\nआता इतके सर्व झाल्यावर शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की 1627 ची की 1630ची मान्य करावी हा प्रश्न उरतोच. आपटे आणि परांजपे यांनी 1627 म्हणजे 1549 शक नसावे हे सांगण्यासाठी काही काही नोंदी दिल्या आहेत. \n\n1) कवी परमानंद- 'शिवभारत' लिहिणाऱ्या कवी परमानंदांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील 1662 पर्यंतच्या घडामोडी दिल्या आहेत. त्यामध्ये फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 अशी तिथी दिली आहे. जेधे शकावलीशी ही नोंद जुळते.\n\n2) राज्याभिषेक शकावली- शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळेस तयार करण्यात आली होती. त्यातही फाल्गुन वद्य तृतिया शके 1551 ही तारीख आहे. ही शकावली शिवापूरच्या देशपांडे यांच्या दस्तऐवजात सापडली आहे.\n\n3) फोर्ब्स दस्तऐवज- गुजराती दस्तऐवजांचे संपादक ए. के फोर्ब्स यांच्याकडे असलेल्या नोंदीतही शके 1551 अशी नोंद आहे. \n\n4) जेधे शकावली-या शकावलीत स्पष्टपणे 1551 या वर्षाचा उल्लेख आहे.\n\n5) दास-पंचायतन शकावली- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551मध्ये झाला अशी नोंद आहे.\n\n6) ओर्नेसच्या नोंदी- या दस्तऐवजात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला अशी नोंद आहे.\n\n7) स्प्रेंजेल- या 1791 साली प्रसिद्ध झालेल्या जर्मन पुस्तकात शिवाजी महाराजांचा जन्म 1629 साली झाला असे लिहिण्यात आले आहे.\n\n8) तंजावरचा शिलालेख- तंजावरमध्ये 1803 साली कोरलेल्या शिलालेखात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1551 साली झाल्याची नोंद आहे. मात्र त्यात संवत्सराचे नाव चुकले आहे.\n\nजोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका\n\nशिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा आणखी एक महत्त्वाचा दस्तावेज जोधपूर येथे सापडला. जन्मकुंडलींबाबतचा हा अमोल ठेवा जोधपूरच्या मिठालाल व्यास यांच्याकडे असल्याचे पुण्याचे ज्योतिषतज्ज्ञ पं. रघुनाथ शास्त्री यांना समजले आणि..."} {"inputs":"...ाल्याबद्दल न्यायालयाने सलीमलाही देहदंडाची शिक्षा सुनावली.\n\nबावनखेडीमधील या हत्याकांडानंतर बारा वर्षं उलटली असली, तरी गावात अजूनही याची चर्चा होते.\n\nधडकी भरवणारं दृश्य होतं\n\nबावनखेडीमधील शहजाद खान घटना घडल्यावर रात्रीच घटनास्थळी पोचले होते.\n\nते बीबीसीशी बोलताना म्हणाले, \"रात्री पाऊस पडायला लागला होता. अंगणात झोपलेले लोक घरात जायला लागले. लोक आपापल्या खाटा उचलून आत जायला लागले, तेव्हा एकदम गोंगाट ऐकू आला.\"\n\nशहजाद व त्यांच्या कुटुंबातील लोक घटनास्थळी पोचले तर तिथलं दृश्य बघून ते धास्तावून गेले. सात... उर्वरित लेख लिहा:","targets":"इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाल्यावर समाधान मिळतं. जर या हार्मोनचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला सारखं खावं वाटेल. \n\nझोप आणि मेंदूच्या कार्यात जवळचं नातं आहे हे देखील आता सिद्ध झालं आहे. पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणी स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी असतो असं संशोधक म्हणतात. \n\n3. शरीराची झीज झोपेनं कशी भरून निघते? \n\nझोपेच्या तीन अवस्था असतात. प्रत्येक अवस्था ही 60 मिनिटं ते 100 मिनिटांची असते. झोपेत असताना शरीरात जे बदल होतात त्यावेळी या झोपेच्या अवस्था महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. \n\nपहिल्या अवस्थेमध्ये हृदयाची धडधड कम... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हटलं आहे.\n\nसात देश म्हणतात झोपेची वेळ वाढली आहे. तर दोन देशांचं म्हणणं आहे की फारसा बदल झालेला नाही. \n\nपण, जर लोकांना तुम्ही विचारलं की तुमची झोप पुरेशी होत नाही असं तुम्हाला वाटतं का? तर वेगळं चित्र समोर येईल. \n\nकित्येक लोक म्हणतात की, आम्हाला थकवा जाणवतो. ते असं का म्हणतात? \n\nब्रिटनमध्ये 2,000 जणांना एका संशोधनात सहभागी करून घेण्यात आलं होतं. पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये झोपेबाबतच्या तक्रारी अधिक आहेत असं या सर्वेक्षणात आढळून आलं आहे. \n\nमुलं झाल्यानंतर महिलांना पुरेशी झोप मिळत नाही. त्याचबरोबर जर ती महिला नोकरी करत असेल तर तिच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होते. \n\n\"कॉफी आणि मद्याच्या अतिसेवनामुळं झोप नीट होत नाही. काही लोकांना रात्री उशिरा झोपण्याची आणि उशिरा उठण्याची सवय असते. अशा लोकांना जरी समान तास मिळाले तरी देखील त्यांना पुरेसा आराम मिळत नाही,\" असं सरे युनिवर्सिटीच्या स्लीप रिसर्च सेंटरचे प्रा. डर्क जान डिजक यांनी म्हटलं आहे. \n\nकाही लोक आठवडाभर कमी झोपतात आणि त्यांच्या सुट्टीच्या दिवशी अधिक वेळ झोपतात. \n\n6. सलग झोप चांगली की दोन टप्प्यांमध्ये?\n\nब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गरेट थॅचर या चार ते पाच तासच झोपत असत. जगातील बहुतांश लोक रात्री सलग सात ते आठ तास झोपतात. \n\nपण, काही लोक मात्र दुपारी थोडा वेळ झोपणं पसंत करतात. अमेरिकेतील व्हर्जिनिया रॉजर इकरिच यांनी एक गमतीशीर निरीक्षण मांडलं आहे. 16 वर्षं संशोधन करून त्यांनी 2001 मध्ये एक प्रबंध सादर केला होता. \n\n\n सलग झोपणं \n\n\n पहिल्या झोपेनंतर साधारणपणे उठण्याची वेळ \n\n2017\n\nदोन टप्प्यातल्या झोपेची संकल्पना फारशी कुणी ऐकली नसेल\n\n1900 लोक रात्री झोपले की थेट सकाळी उठत असत. \n\n1825 सकाळी 2-3 वाजता उठत असत आणि पुन्हा झोपत असत \n\n1800 मध्यरात्रीनंतर 1 वाजता उठत असत आणि पुन्हा झोपत असत \n\nत्यात त्यांनी म्हटलं होतं \"दिवसा झोपण्याची परंपरा पुरातन काळापासून अस्तित्वात आहे.\" त्यांनी अॅट डे क्लोज नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. \n\nजगभरात दुपारी झोपण्याची परंपरा होती असं त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. त्यांनी 2000 पेक्षा अधिक दस्तावेज, बखरी, साहित्याचा अभ्यास केला. \n\nत्यात त्यांच्या असं लक्षात की जुन्या काळी लोक पहाटे 2 किंवा 3 वाजता उठत असत. थोडी कामं करून पुन्हा सुर्योदयानंतर झोपत असत. याचा अर्थ असा की..."} {"inputs":"...ाळ paediatricians सोबत काम करण्याची संधी देण्यात आली, तेव्हा तिच्यावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटलं होतं. \n\nपण तीन्ही सीनियर्सकडून त्रास होतच असल्यानं 10-12 मे रोजी आपण लेखी पत्र घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेला आपलं म्हणणं गांभीर्यानं घेतलं गेलं नाही, असं आबेदा सांगतात. \n\nत्यानंतर जेमतेम दहा दिवसांत पायलनं आपलं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. \n\nमहाविद्यालयाची भूमिका\n\nपोलीस तसंच नायर हॉस्पिटल-टोपीवाला महाविद्यालयाचं प्रशासन या प्रकरणी तपास करत आहेत. हॉस्पिटलनं अँटी रॅगिंग समिती बसवली असून लवकरच ते आप... उर्वरित लेख लिहा:","targets":"tral MARDनं निलंबित केलं होतं. त्यांनी MARD ला लिहिलेल्या एका पत्रात आपली बाजू मांडली असून, एएनआय या वृत्तसंस्थेनं हे पत्र प्रसिद्ध केलं आहे. \n\n\"आत्महत्त्येचं कारण माहिती नाही म्हणून, कुठलं योग्य कारण नसताना आम्हाला त्यासाठी दोष देणं आणि अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणं हे अन्यायकारक आहे. कामाच्या मोठ्या भाराला कोणी रॅगिंग म्हणत असेल, तर आम्हा सगळ्यांनीच आपलं कर्तव्य बजावताना कधी रॅगिंग केलं किंवा रॅगिंग सहन केलं आहे. महाविद्यालयानं नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, पण पोलीस फोर्स आणि मीडियाच्या दबावाखाली आमची बाजू ऐकूनही न घेणं हा तपासाचा योग्य मार्ग नाही.\" \n\nपायलसाठी न्यायाची मागणी\n\nपायलचे सहकारी आणि विद्यार्थी संघटनांनी न्यायाची मागणी केली आहे. काही संघटनांनी मंगळवारी रुग्णालयाबाहेर निषेधही व्यक्त केला. \n\nपण पायलची आई आबेदा यांना दु:खासोबतच आणखी एक वेगळी चिंता सतावते आहे. \"माझ्या भावाच्या मुली, समाजाच्या मुली आता बारावी सायन्सचं शिक्षण घेतायत. पुढच्या शिक्षणासाठी हॉस्टेलला राहतायत. ते सगळे येऊन हाच प्रश्न विचारतायत आता आमच्या मुला-मुलींना आम्ही घरी बसवावं का ते असं का विचारतायत, कारण त्यांना आता भरवसा नाही राहिलेला.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाळचा गजर होऊनही डोळा उघडला नाही आणि मुलाला शाळेत उशीर झाला म्हणून माफी मागणाऱ्या, लग्न होऊन मुलं होत नाही म्हणून माफी मागणाऱ्या, सुटीच्या दिवशी ऑफिसमध्ये जावं लागलं म्हणून माफी मागणाऱ्या, जॉब करते म्हणून घरी दुर्लक्ष होतं असं लोकांनी सांगितल्यावर माफी मागणाऱ्या, घरी बसते म्हणून माफी मागणाऱ्या, पैसा कमवते पण नवऱ्याला आवडत नाही म्हणून माफी मागणाऱ्या, हुंड्याला पैसा लागतो म्हणून माफी मागणाऱ्या, भावाच्या संपत्तीत वाटेकरी झाले म्हणून माफी मागणाऱ्या, खरंतर जन्मालाच आले म्हणून माफी मागणाऱ्या...\n\nआपल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेव्हा वाटलं, जगाला चॅलेंज करतेय, आता वाटतं जगाला कवेत घेऊ पाहातेय. \n\nमला विचाराल तर दोन्ही भावना चुकीच्या नाहीत, जगाला चॅलेंज करायचं आणि कवेत घ्यायचं, दोन्हीही स्वातंत्र्य आपल्या पोरींना हवेत. त्यांना फक्त आत्मविश्वासाने जगासमोर दोन्ही हात पसरून ठस्सनमध्ये उभं राहता यायला हवं. तेही माफी न मागता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाळी दिल्लीत परतले. पण हा दौरा गुप्त ठेवण्यात आला होता. किमान त्यावेळी तरी याची कुठे चर्चा झाली नाही. \n\nफक्त कोलकात्यामधून प्रसिद्ध होणाऱ्या 'टेलिग्राफ' वर्तमानपत्राने आपल्या 4 जुलै 1999 च्या अंकात एक बातमी छापली. प्रणय शर्मांनी दिलेल्या या बातमीचा मथळा होता, 'डेल्ली हिट्स शरीफ विथ आर्मी टेप टॉक' (दिल्लीचा शरीफ यांच्यावर लष्करी संभाषणाच्या टेप्सनी हल्ला)\n\nज्येष्ठ पत्रकार आर.के. मिश्रा\n\nया टेप नवाज शरीफ यांना ऐकवण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव विवेक काटजू यांना भारताने इस्लामाबादला पाठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"टू द कू' या पुस्तकाच्या लेखिका आणि पाकिस्तानी पत्रकार नसीम जेहरा लिहितात, \"आपल्या चीफ ऑफ जनरल स्टाफसोबत इतकं संवेदनशील संभाषण साध्या फोनवर करत मुशर्रफ यांनी स्वतःचा निष्काळजीपणा सिद्ध केला. कारगिल मोहिमेमध्ये पाकिस्तानचं वरिष्ठ नेतृत्व किती मोठ्या प्रमाणात सहभागी होतं, हे देखील या संभाषणामुळे जगजाहीर झालं.\"\n\nपण गंमतीची गोष्ट म्हणजे 'इन द लाईन ऑफ फायर' या आपल्या आत्मचरित्रामध्ये परवेज मुशर्रफ यांनी याबद्दल मौनचं बाळगलं आहे. या संभाषणाचा पुस्तकात उल्लेखही करण्यात आलेला नाही. पण पाकिस्तानचे राष्ट्रपती असताना त्यांनी भारतीय पत्रकार एम. जे. अकबर यांना दिलेल्या मुलाखतीत या टेप्स खऱ्या असल्याचं मान्य केलं होतं.\n\nसरताज अझीझ यांचं दिल्लीत थंड स्वागत\n\nनवाज शरीफ यांना या टेप ऐकवण्यात आल्याच्या साधारण एका आठवड्यानंतर पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री सरताज अझीझ दिल्लीत दाखल झाले. पाकिस्तानी दूतावासाचे प्रेस कौन्सिलर त्रासिक मुद्रेने दिल्ली विमानतळाच्या व्हीआयपी लाऊंजमध्ये त्यांची वाट पाहत होते. \n\nपाकिस्तानी लष्कराचे माजी जनरल अजीज खान\n\nत्यांच्या हातात किमान सहा भारतीय वर्तमानपत्रं होती. त्यांचा मथळा मुशर्रफ-अझीझ संभाषणाचा होता. जसवंत सिंह यांनी अझीझ यांच्याशी अतिशय थंडपणे हस्तांदोलन केलं.\n\nया टेपमुळे जगभरात आणि विशेषतः भारतात असा समज रूढ झाला, की कारगिल संकटामध्ये पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा थेट सहभाग नसून त्यांच्या सेनेने त्यांना कारगिल मोहीमेविषयी अंधारात ठेवलं. \n\nसंभाषण जगजाहीर करण्याबद्दल टीका\n\nया टेप जगजाहीर करण्याबद्दल भारतात काही प्रमाणात टीकाही झाली होती. \n\n'इंडियाज एक्सटर्नल इंटेलिजन्स- सिक्रेटस ऑफ रिसर्च ऍण्ड अॅनालिसिस विंग' हे पुस्तक लिहिणारे 'रॉ'चे माजी अतिरिक्त सचिव मेजर जनरल व्ही. के. सिंग यांनी बीबीसी ला सांगितलं, \"या टेप सार्वजनिक केल्याने भारताला अमेरिका आणि संयुक्त राष्ट्रांकडून किती 'ब्राऊनी पॉइंट्स' मिळाले हे माहीत नाही. पण हे मात्र नक्की पाकिस्तानला यानंतर 'रॉ'ने 'इंटरसेप्ट' केलेल्या इस्लामाबाद आणि बीजिंगच्या त्या खास उपग्रह लिंकबद्दल समजलं. ही लिंक ताबडतोब बंद करण्यात आली. ती 'लिंक' चालू राहिली असती तर आपल्याला अजून किती महत्त्वाची माहिती मिळू शकली असती याचा अंदाज लावणं खूप कठीण आहे.\"\n\nचर्चिल यांचं उदाहरण\n\nमेजर जनरल व्ही के सिंह पुढे सांगतात, \"1974 मध्ये प्रकाशित झालेलं एफ. डब्ल्यू. विंटरबॉथम यांचं..."} {"inputs":"...ाळेत नेतात. चौथीनंतर आणि सातवीनंतर मुलं शाळा बदलण्याची शक्यता असते. वेगवेगळी आमिषं देऊन आमची हुशार मुलं पळवली जातात,\" संखे सांगतात. \n\nगेल्या काही वर्षांमध्ये या शाळेची पटसंख्याही कमी झालेली आहे. पण तरीही शाळेमध्ये येणाऱ्या मुलांचं प्रमाण इतर काही शाळांच्या तुलनेत चांगलं आहे. या शाळेमध्ये येणाऱ्या मुलांपैकी 70 टक्के मुलं ही अमराठी कुटुंबातली आहेत. आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं, मुलांना मराठी भाषा लिहिता - बोलता आली तर त्यांना नोकरी मिळेल, असं पालकांना वाटत असल्याचं इथले शिक्षक सां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी.\"\n\nशिवाय शिक्षक ट्रेनिंगसाठी गेल्यानंतर वर्गावर कोणीही नसतं, त्यामुळे शिक्षक वर्गावर येत नाहीत अशी भावना पालकांमध्ये तयार होते. \n\nमहापालिका शाळेतले शिक्षक मुलांवर घेत असलेले प्रयत्न आणि या मुलांचे कलागुण जगापर्यंत आणि पालकांपर्यंत पोहोचावेत म्हणून काही दिवसांपूर्वी 'रायझिंग स्टार' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं महापालिकेचे शिक्षण अधिकारी महेश पालकर सांगतात. \n\nआदित्य ठाकरे या कार्यक्रमाला उपस्थित होते. महापालिकेच्या शाळांची लोकांमधली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं पालकर सांगतात. \n\nमोफत वस्तू आणि शाळेत मिळणारा आहार\n\nदरवर्षी मुंबई महापालिकेच्या शाळेतल्या मुलांना शिक्षणाशी संबंधित 27 गोष्टी मोफत मिळतात. याशिवाय दररोज शाळेमध्ये या मुलांना जेवण दिलं. \n\nया सगळ्याचा फायदाही पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी झाल्याचं शिक्षक सांगतात. \n\nविशेषतः या शाळांमध्ये येणारी मुलं अल्प उत्पन्न गटांतली असल्याने शाळेत मिळणारा पोषक आहार अनेकांना आधार देणारा असतो. \n\nपण मुलांना मोफत मिळणाऱ्या या गोष्टी वेळेवर मिळतातच असं नाही. जूनमध्ये शालेय वर्ष सुरू होतानाच या गोष्टी मुलांना मिळाल्या तर त्याचाही मुलांना महापालिका शाळांकडे आकर्षित करायला फायदा होईल. \n\nविद्यार्थ्यांना मिळणाऱ्या या वस्तूंच्या पुरवठ्याविषयी महेश पालकर यांनी सांगितलं, \"गेल्या वर्षी निवडणुकांमुळे आम्हाला ऑर्डर काढता आली नव्हती. पण यावर्षी PO आधीच देण्यात आलेली आहे. एप्रिलपर्यंत माल गोदामात येईल आणि जूनमध्ये शाळा सुरू होत असताना या वस्तू मुलांना वेळेवर मिळतील.\"\n\nशाळांना कशाची गरज?\n\nवांद्रे पूर्वमधल्या खेरवाडीच्या रामकृष्ण परमहंस मार्ग शाळेच्या मुख्याध्यापकांना मला भेटायचं होतं. पण गेले 6 महिने शाळेला मुख्याध्यापकच नसल्याचं समजलं. \n\nआधीचे मुख्याध्यापक गेल्यानंतर इथे अजूनही नवीन मुख्याध्यापकांची नेमणूक झालेली नाही. शिक्षकांच्या ज्येष्ठतेनुसार त्यांना हे पद दिलं जातं. \n\nत्यामुळे सध्या या शाळेतल्या ज्येष्ठ शिक्षिका त्यांचा वर्ग आणि तास सांभाळून मुख्याध्यापक पदाचं - प्रशासनाचं काम करत आहेत. \n\nशिक्षकांची कमतरता हे महापालिकेच्या मराठी शाळांसमोरचं सध्याचं मोठं आव्हान आहे. \n\n2013 नंतर मराठी शाळांसाठीची मुंबई महापालिकेची मराठी माध्यमासाठी शिक्षक भरती झालेली नाही. त्यानंतर आतापर्यंत अनेक शिक्षक निवृत्त झाल्याने पदं रिकामी झालेली आहेत पण त्याजागी नेमणुका झालेल्या..."} {"inputs":"...ाव करून विशिष्ट समुदायाला टार्गेट करतो, तेव्हा त्या देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा मलिन होते.\" \n\nइस्लामाबादमधील व्यापारी सरमद राजा म्हणतात, \"भारतात लोकशाही शिल्लक राहिलेली नाही, हे या देशानं पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे. एक धार्मिक देश बनण्याकडे या देशाची वाटचाल सुरू आहे.\" \n\nपाकिस्तानमधील हिंदूंची प्रतिक्रिया \n\nपाकिस्तानाचील हिंदू कुटुंबीयांची भारतात यायची इच्छा आहे, अशा बातम्या पूर्वीपासून आल्या आहेत. यामागची कारणं वेगवेगळी आहेत. जवळपास एका दशकापूर्वी काही हिंदू कुटुंबीयांनी खंडणीसाठी व्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"काळात किती हिंदू पाकिस्तान सोडून भारतात गेले, याविषयी अधिकृत आकडे आहेत. पण, भारत सरकार नेहमीच या आकड्यांना फुगवून सांगत आलं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाव न सांगण्याच्या अटीवर माहिती देतात की, \"मुंबईत पोस्टिंग झाल्यानंतर वाझेंनी एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळखले जाणारे प्रदीप शर्मा यांच्या हाताखाली काम केलं. त्यावेळी शर्मा अंधेरी क्राइम इंटेलिजन्स युनिटचे (CIU) प्रमुख होते.\"\n\nक्राइम ब्रांचमधूनच त्यांचा सबइन्स्पेक्टर ते एन्काउंटर स्पेशालिस्ट असा प्रवास सुरू झाला.\n\nनाव न घेण्याच्या अटीवर ते पुढे सांगतात, \"सचिन वाझे यांनी आत्तापर्यंत 60 पेक्षा जास्त अंडरवर्ल्डच्या गुंडांचा एन्काउंटर केला आहे.\"\n\nमुन्ना नेपालीच्या एन्काउंटरमुळे सचिन वाझे मुंबई पोली... उर्वरित लेख लिहा:","targets":"असल्याची चर्चा आहे.\n\nमुंबई पोलिसांचा 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी\n\nसचिन वाझे पोलीस दलात असताना क्राइम रिपोर्टिंग करणारे पत्रकार सांगतात, \"सचिन वाझेंची मुंबई पोलीस दलात 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओळख होती. मुंबईत सायबरक्राइम करणाऱ्यांवर कारवाई पहिल्यांदा सचिन वाझे यांनीच केली होती.\"\n\nवाझे यांनी 1997 मध्ये एक आंतरराष्ट्रीय क्रेडीटकार्ड रॅकेट उघडकीस आणलं होतं. त्यानंतर त्यांना त्यांचे सहकारी 'टेक्नो-सॅव्ही' अधिकारी म्हणून ओखळू लागले.\n\nअर्णब गोस्वामींची अटक\n\nशिवसेनेत असल्याकारणाने सचिन वाझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय आणि जवळचे मानले जातात.\n\nअन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना काही महिन्यांपूर्वी रायगड पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी मुंबई पोलिसांकडून सचिन वाझे त्या टीमचं नेतृत्व करत होते.\n\nअर्णब गोस्वामी यांच्या कतिथ TRP घोटाळ्याची चौकशी देखील सचिन वाझे यांच्याकडेच आहे.\n\nपुस्तकाचं लेखन \n\nसचिव वाझे यांनी मुंबईत 26\/11 ला करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यावर 'जिंकून हरलेली लढाई' नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावं, अशी त्यांची मागणी आहे. \n\nइस्राईल-पॅलेस्टाईन संघर्ष हा संवेदनशील मुद्दा आहे.\n\nब्लू अँड व्हाईट आघाडीच्या प्रचार व्यासपीठांवरून पॅलेस्टाईनपासून 'वेगळं' होण्याविषयी चर्चा होते. मात्र यात स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राचा स्पष्ट उल्लेख नाही. \n\nशिवाय ते इस्रायलची राजधानी म्हणून 'संयुक्त' जेरुसलेमचं समर्थन करतात. मात्र पॅलेस्टाईनच्या नागरिकांना शहराचा पूर्व भाग स्वतंत्र पॅलेस्टाईन राष्ट्राची राजधानी म्हणून हवा आहे. \n\nया आघाडीने जॉर्डनला लागून असलेल्या दरीवर कायमस्वरुपी नियंत्रण आणि वेस्ट बँकेवरील ज्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आली आहे. पंतप्रधानपदासाठी बेंजामीन नेतन्याहू किंवा बेन्नी गांत्झ यांच्यात आपण कुणालाच प्राधान्य देत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nभांगेला कायदेशीर मान्यता द्यावी, ही त्यांची जाहीर भूमिका आहे. \n\nपॅलेस्टाईन मुद्द्यावरही त्यांची भूमिका ठाम आहे. वेस्ट बँक आणि गाझा पट्टीवरून पॅलेस्टिनी नागरिकांनी स्थलांतर करावं, यासाठी त्यांना प्रोत्साहित करावं, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nअमली पदार्थांना देण्यात आलेल्या परवानगीवरून वातावरण तापलं आहे.\n\nशिवाय जेरुसलेममध्ये तिसरं ज्यू मंदिर उभारण्याची त्यांची मागणी आहे. ज्यू लोक या ठिकाणाला टेम्पल माउंट म्हणून ओळखतात. तर मुस्लिमांसाठी ते हराम अल-शरिफ आहे. इथंच अल-अक्सा ही मुस्लिमांची तिसरी सर्वांत पवित्र मशीदही आहे. \n\nअरब राष्ट्रांनी वेढलेल्या, मात्र स्वतःच्या अस्तित्वासाठी निकराने लढणाऱ्या आणि अल्पावधीतच तांत्रिक आणि सामरिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण करणाऱ्या इस्रायलची धुरा कुणाच्या हातात जाणार, हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ावनेचा विषय होता. त्यामुळे 'स्वायतत्ता परत द्या', हा नॅशनल कॉन्फरन्सचा नारा पुनरुज्जीवित करण्यात आला. \n\nयाच घोषणेच्या बळावर शेख अब्दुल्ला, त्यांचे चिरंजीव फारुख अब्दुल्ला आणि नातू ओमर अब्दुल्ला यांनी जवळपास 3 दशकं काश्मीरवर राज्य केलं. \n\n1998 साली कारगिल युद्धानंतर काश्मीरमध्ये उफाळलेल्या सशस्त्र बंडाळीचा बिमोड करण्यासाठी पोलिसांना अमर्यादित अधिकार देऊन जनतेवर अत्याचार केल्याचे आरोप नॅशनल कॉन्फरन्स करण्यात आले. \n\nहाच मुद्दा उचलून काँग्रेसचे माजी नेते मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काश्मिरात पिपल्स डेम... उर्वरित लेख लिहा:","targets":"करतो.\"\n\nनिवडून दिलेल्या सरकारशिवाय लोकशाही टिकू शकत नाही, हे बुखारीदेखील मान्य करतात. मात्र, लोकांचं भावनिक शोषण होता कामा नये, यावर त्यांचा भर आहे. ते म्हणतात, \"आम्ही त्याबद्दलच बोलतो, जे मिळू शकतं. जे शक्यच नाही आम्ही त्याची मागणी का करू? काश्मीरपासून हिरावून घेतलेला राज्याचा दर्जा आम्ही परत मिळवू, असं आम्ही म्हटलेलं आहे. आम्ही हे इथेही बोलतो आणि दिल्लीतही हेच बोलणार.\"\n\nसध्यातरी नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी वृत्तपत्रांमध्ये छोट्या-छोट्या प्रतिक्रियांपुरते मर्यादित आहेत. एक काळ होता जेव्हा नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला ट्विटरवरून राजकीय प्रतिक्रिया देत वादळ उठवायचे. सध्या तेही गप्प आहेत. \n\nओमर अब्दुल्ला यांचे भाऊजी सचिन पायलट यांना भाजपने ओमर यांची सुटका करण्याचं आश्वासन दिल्यामुळेच ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेल्याचा आरोप छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केला होता. \n\nफारुख अब्दुल्ला यांचे भाऊ आणि ओमर अब्दुल्ला यांचे काका शेख मुस्तफा कमाल म्हणतात, \"केंद्र सरकारने लक्षात घेतलं पाहिजे की इथे लोक जीव द्यायलाही तयार आहेत. अजूनही वेळ गेलेली नाही. चर्चा करा आणि लोकांचा सन्मान आणि प्रतिष्ठा पुन्हा बहाल करा.\"\n\nविश्लेषक आणि सिव्हिल सोसायटी कार्यकर्ते अब्दुल मजीद जरगर काश्मीरमधल्या राजकीय विकासाला प्रादेशिक स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीतून बघतात. \n\nते म्हणतात, \"चीनचं प्रकरण अजून शांत झालेलं नाही. पाकिस्तान आणि चीन यांचे जवळचे संबंध आहेत. दुबळे शेजारीसुद्धा भारताला डोळे दाखवत आहेत. अशा परिस्थितीत इथल्या राजकारणाचा आवाज दाबणं, योग्य नाही.\"\n\nमात्र, दीर्घकाळापासून लागू असलेले निर्बंध आणि आता कोरोनामुळे अनिश्चिततेचं वातावरण अधिक गहिरं झालं आहे. शिवाय, राजकारणाचा उंट कुठल्या बाजूला वळेल, हेदेखील कुणालाच सांगता येत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावमध्ये झाला. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात संगणक शास्त्रज्ञ व अभियंता म्हणून केली.\n\nटेल्को कंपनीत निवड झालेल्या त्या पहिल्या महिला अभियंत्या होत्या. टाटा कंपनीसाठी त्यांनी पुणे, मुंबई आणि जमशेदपूरमध्ये काम केलं आहे.\n\nशिवाय, पुण्याच्या ख्राईस्ट कॉलेजात त्या प्राध्यापक होत्या. बंगलोर विद्यापीठात त्या अभ्यागत प्राध्यापिका आहेत. इन्फोसिस या संस्थेच्या कार्यात त्यांचा विशेष सहभाग आहे. सध्या या संस्थेच्या विश्वस्त म्हणूनही त्या काम पाहतात.\n\n4. रघुराम राजन\n\nरघुराम राजन\n\nराजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1... उर्वरित लेख लिहा:","targets":"देशभरात प्रसिद्ध झाला. गेल्या तीस वर्षांपासून ते मुलांना खेळातून विज्ञान शिकवत आहेत. त्यांनी स्वयंसेवकांची एक फौजच उभी केली आहे.\n\nयाशिवाय अरविंद गुप्ता हे अनुवादक म्हणूनही सुप्रसिद्ध आहेत. त्यांनी आतापर्यंत 150 पुस्तकांचा हिंदीत अनुवाद केला आहे. \n\n7. सोनू सुद\n\nसोनू सुद\n\nसोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. त्याच्या वडिलांचा व्यवसाय असून आई प्राध्यापिका होती. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांनतर सोनूने मॉडेलिंग आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबई गाठली.\n\nमुंबईत काम मिळवण्यासाठी संघर्ष सुरू झाला. त्यावेळी नोकरी करून सोनू सिनेमात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ सिनेमात एक भूमिका केली.\n\nसोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी आणि चीनी सिनोमात काम केलं आहे. 1999 साली 'कल्लाझागर' या तामिळ सिनेमापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.\n\nदेशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मजुरांना गावी जाण्यासाठी सोनू सूद मदतकार्य केलं होतं. या गोष्टीची खूप चर्चा त्यावेळी झाली होती. सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला हिरो या शब्दात सोनूचं कौतुक झालं होतं.\n\nवाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावर मतप्रदर्शन केलं, पण भारतात दोन जणांचा पोलीस कोठडीच मृत्यू झाला असतानाही लोक त्यावर बोलत का नाहीत, असा प्रश्न अनेकांनी सुरुवातीला विचारला. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nकृष्णवर्णीय अमेरिकन नागरिक जॉर्ज फ्लॉईड यांचा काही आठवड्यांपूर्वी पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेत मोठी निदर्शनं सुरू झाली होती. अनेक भारतीयांनी या निदर्शनाला पाठिंबा दिला होता.\n\nपण भारतातील घटना ही तामिळनाडूतल्या थुत्तुकुडी या छोट्याशा शहरात झाल्यानं सुरुवातीला अनेकांचं लक्ष याकडे गेलं नाही. काही वेळानंतर ही घटना राष्ट्रीय माध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"्देशानं न्यायपालिकेनं अनेकदा भाष्य केलं आहे. \n\nगेल्या वर्षी एकदा निकाल देताना न्यायाधीशांनी म्हटलं की, \"पीडित व्यक्तीचा कोठडीत मृत्यू झाला किंवा सत्य उघडकीस आलं तरीसुद्धा जबाबदार धरलं जाणार नाही, हे त्यांना माहिती होतं.\"\n\n2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला, की प्रत्येक राज्यानं पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करावी, जेणेकरून पोलीस अधिकाऱ्यानं गैरवर्तन केल्यास नागरिक त्याची तक्रार करू शकतात. असं असलं तरी बहुतेक राज्यात हा आदेश पाळला गेला नाही. \n\nया प्रणालीत बदल घडण्यासाठी दीर्घकालीन हस्पक्षेप आवश्यक आहे, असं कार्यकर्ते म्हणतात. \n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावर हळूहळू विश्वास ठेवायला सुरुवात केली. तिने 1611मध्ये जहांगीरशी लग्न केले आणि ती त्याची 20वी बायको झाली. \n\nत्यावेळच्या अधिकृत नोंदीत जहांगीरच्या इतर बायकांची नोंद झाली आहे. जहांगीरने 1614मध्ये लिहिलेल्या आठवणीत जहांगीर नूरजहांबरोबर असलेल्या विशेष नात्याचा उल्लेख करतो. एक संवेदनशील जोडीदार, अत्यंत काळजीवाहू, कसलेली सल्लागार, उत्तम शिकारी, मुत्सद्दी आणि कला उपासक म्हणून जहांगीर तिचा उल्लेख करतो.\n\nअनेक इतिहासकारांना असं वाटतं की जहांगीर अत्यंत दारुडा होता आणि राज्य करण्यासाठी लागणारी क्षमता त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुस्तक अमेरिकेत WW Norton आणि भारतात पेंग्विन इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आलं आहे. )\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ावरांच्या सांगाड्याजवळ मरून पडलेली गिधाडं आढळू लागली. \n\nही गिधाडं कुठल्यातरी विचित्र आजाराने मरत होती, पण त्याचं नेमकं कारण सापडत नव्हतं. त्यामुळे वन्यजीव संशोधक चिंतेत होते. \n\nगिधाडं जनावरांचं सडकं मास खात नाहीत.\n\nडॉ. विभु प्रकाश यांच्या मते, याआधीही पक्ष्यांच्या प्रजाती दुर्मीळ झाल्या आहेत. पण इतक्या मोठ्या संख्येनं असलेली गिधाडं नाहीशी होण्याचा वेग प्रचंड होता. 2007 मध्ये त्यांच्या संख्येत 99.9 टक्के एवढी घट झाली. सुमारे 4 कोटीपैकी फक्त एक लाख गिधाडं उरली, पण आता तर ही संख्या 30 हजारपर्यंत ख... उर्वरित लेख लिहा:","targets":"नवण्याचं सामान एका छोट्या खिडकीतून टाकलं जातं. यातलीच एखादी फांदी उचलून नर गिधाड मादीला 'प्रपोज' करतं. मादीला हे गिफ्ट आवडलं की त्यांची जोडी जमते आणि एकदा जोडी जमली की ती आयुष्यभर टिकते ! '\n\nगिधाडं काहीही खातात, असा आपला समज आहे. पण हे पक्षी मेलेल्या जनावराचं सडकं मांस खात नाहीत. त्यासाठीच इथे त्यांच्या खाण्याची जय्यत तयारी करण्यात आलीय. या गिधाडांसाठी आठवड्याला 60 बकऱ्यांचं उपलब्ध केलं जातं. पिंजऱ्यातल्या छोटयाशा खिडकीतून खाणं आत टाकलं की गिधाडं ते उचलून घेऊन पिल्लांना भरवतात. \n\nकुठून आली जंगली गिधाडं ?\n\nपिंजौरच्या प्रजनन केंद्रात सकाळच्या वेळी त्यांच्या खाण्यापिण्याची मोठी धावपळ असते. प्रत्येक गिधाडाच्या हालचाली, सवयी, त्यांची तब्येत, विणीचे हंगाम या सगळ्यावर नजर ठेवण्यासाठी वन्यजीव संशोधक, व्हेटर्नरी डॉक्टर आणि वन्यजीव कार्यकर्त्यांची फौज तैनात आहे. \n\nगिधाडं दरवर्षी विणीच्या हंगामात फक्त एकच अंडं घालतात. या अंड्यातून पिल्लू बाहेर येणं, ते मोठं होऊन उडायला शिकणं हा एक कसोटीचा काळ असतो. या काळात पिल्लांना आणि गिधाडांना कोणताही संसर्ग होऊ नये किंवा आजार होऊ नये यासाठी खूप काळजी घ्यावी लागते, कारण याच गिधाडांना पुढे निसर्गात सोडायचं आहे.\n\nयाआधी याच केंद्रातून 'हिमालयीन ग्रिफन' या प्रजातीच्या तीन गिधाडांना जंगलात सोडण्यात यश आलं आहे. गिधाडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याची प्रक्रिया मोठी रंजक आहे. हरियाणामधलं हे अभयारण्य आधी राजा-महाराजांच्या शिकारीसाठी राखून ठेवलेलं जंगल होतं. त्यामुळे हे जंगल पक्ष्यांना अनुकूल आहे.\n\nविणीच्या हंगामात घरटं बांधणारी गिधाडांची जोडी.\n\nजंगली गिधाडांना पिंजऱ्यातल्या गिधाडांकडे आकर्षित करण्यासाठी तिथं जवळच मेलेल्या जनावरांचे सांगाडे आणून ठेवले जातात. या भक्ष्याचा माग काढत जंगली गिधाडं बरोब्बर इथे येतात!\n\nसकाळच्या वेळी 11 च्या सुमाराला उन चढत गेलं की या केंद्रातल्या पिंजऱ्यांच्या वर जंगली गिधाडांचा थवाही विहरताना दिसतो तेव्हा याची खात्री पटते. \n\nइथं आलेल्या जंगली गिधाडांच्या थव्याकडे बघत विभु प्रकाश सांगतात, \"ही गिधाडं इथे आली की त्याचा फायदा घेऊन आम्ही आमच्या प्रजनन केंद्रातल्या गिधाडांचा आणि या गिधाडांचा संपर्क येऊ देतो. गिधाडांच्या पिंजऱ्याचं दार उघडून आम्ही बाहेरच्या गिधाडांना आत येऊ देतो. ज्या गिधाडांना जंगलात सोडायचं आहे त्यांना अशा प्रकारे जंगली गिधाडांच्या थव्यात..."} {"inputs":"...ावरून राज्याच्या निवडणुकांमध्ये राजकीय परिणाम दिसतील.\"\n\nआर्थिक मरगळीचा असंघटित क्षेत्रावर सगळ्यात वाईट परिणाम झाला आहे. या क्षेत्रात 94 टक्के रोजगाराच्या संधी निर्माण होतात आणि देशाच्या अर्थव्यवस्थेत या क्षेत्राचं 45 टक्के योगदान आहे. \n\nअसंघटित क्षेत्राची आकडेवारी सरकारी अहवालात सामील केली जात नाही ही आणखी एक समस्या आहे. गेल्या पाच वर्षातली आकडेवारी पाहिली असता असं लक्षात येतं की असंघटित क्षेत्राचा विकासदर संघटित क्षेत्राप्रमाणेच आहे. \n\nसरकार जी आकडेवारी प्रसिद्ध करतंय, अर्थव्यवस्थेची स्थिती त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंमध्ये उशीर झाला. \n\nअर्थतज्ज्ञांच्या मते गेल्या काही महिन्यात रबीचं पीक जेव्हा बाजारात येईल तेव्हा त्याची स्थिती सुधारेल आणि त्याचे दर कमी होतील. खाद्यपदार्थांच्या वाढलेल्या किमतीचा RBI च्या मॉनिटरी पॉलिसीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या किमतीवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे दरात कपात होण्याची शक्यता आहे आणि ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल. रिझर्व्ह बँकेने मंदी असूनसुद्धा व्याजदरांमध्ये कपात केली नाही. दर कमी करण्याची शक्यता होती असंही आरबीआयने सांगितलं होतं.\n\nआर्थिक तूट\n\nनव्या वर्षांत सरकारच्या समोर सध्याच्या आर्थिक तुटीचं मोठं आव्हान आहे. 2019 मध्ये कर अपेक्षेपेक्षा कमी मिळाला. महालेखापालांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2019 पर्यंत भारताची आर्थिक तूट 7.2 ट्रिलियन असेल असा अंदाज बांधण्यात आला होता. कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे करातून होणाऱ्या उत्पन्नावर परिणाम होईल. त्यामुळे 1.45 लाख कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. \n\n2019-20 या आर्थिक वर्षात सरकारी खर्चाचा आकडा 28 लाख कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. मात्र आरबीआय ने ऑगस्ट 2019 मध्ये 1.76 ट्रिलियन इतका तोटा झाला. म्हणजे सरकारने उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. \n\nकराची पुनर्रचना करणे हे उत्पन्न वाढवण्याचा आणखी एक उपाय आहे. प्रा. अरुण कुमार यांची अशी सूचना आहे की, \"श्रीमंतावर कराचा बोजा वाढवला जावा. त्याचबरोबर त्यांची अशी सूचना आहे की कॉर्पोरेट टॅक्स सारखा इन्कमटॅक्स कमी केला जावा. अरुण कुमार यांच्या मते यातून आलेला पैसा ग्रामीण क्षेत्रात गुंतवला जावा. त्यातून शेतकऱ्यांना मदत मिळेल, विकासाचा दर वाढेल आणि रोजगाराच्या नवीन संधी मिळतील. \n\nजीएसटीचा दरही सरकारने वाढवलेला नाही. माजी मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमणियन एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले, \"एका बाजूला जीएसटीही न वाढवणं आणि इन्कम टॅक्स वाढवण्याचा विचार करणं असं होऊ शकत नाही. जीएसटी वाढवण्याचा सरळ परिणाम खर्चावर होईल.\"\n\nविवेक कौल यांच्यामते इन्कम टॅक्स कमी करणं हे लोकांच्या खिशात पैसा पोचवण्याचा थेट उपाय आहे. मात्र कर गोळा करण्याच्या नादात इन्कम टॅक्स विभागाच्या लोकांनी जनतेचा छळ करु नये. तसंच निर्गुंतवणुकीची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचा सल्ला देतात. एयर इंडिया आणि बीपीसीएल मध्ये निर्गुंतवणुकीच्या योजनेला उशीर झाला. त्यामुळे 40 हजार कोटीचं नुकसान होऊ..."} {"inputs":"...ावला गेला. ते घरी आले तेव्हा गप्प गप्प होते. कापूस रिजेक्ट झाल्याचं त्यांनी सांगितलं नाही. मी त्यांना म्हटलं यावेळेस पावती दिली नाही का, तर नाही म्हणाले. \n\nवडिलांच्या मृत्यूनंतर उज्ज्वलाचं शिक्षण थांबलंच\n\nदोन तीन दिवसांनी मला जवळ बोलवून सगळे कागद दाखवले. बँकेचं किती कर्ज, सावकारचं किती, शेतीतून किती पैसा आला. आम्ही हिशोब केला, तर कर्ज फिटणार नव्हतंच. मी म्हटलं काळजी करू नका, पुढच्या वर्षी फेडू, जास्त व्याज भरू. तेव्हा काही बोलले नाहीत. \n\nनंतर आठ दिवस फारसं बोलले नाहीत कोणाशी, माझ्या मनात शंकेची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऐकवं लागतं बाबाजी. मी उसनं अवसान आणून त्यांना म्हणते खरं की, आमच्या घरात काय झालं ते आम्हाला माहीत, तुम्ही कोण बोलणारे. \n\nपण कधी कधी वाटतं खरं बोलतायत का ते? तुम्हाला आमची धास्ती होती का? आमच्यामुळे तुम्ही असा टोकाचा निर्णय घेतला का? मग तुमच्या ऐवजी मीच का नाही गेले बाबाजी… विचार करून वेड लागायची पाळी येते. \n\nशेतकऱ्याची लेक होते, पण शिक्षणात अडसर नको म्हणून बाबाजी तुम्ही कधी शेतात काम करायला लावलं नाही. आता दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करतेय. आपली शेती होत नाही माझ्याकडून म्हणून आता विकायला काढलीये. \n\nमागच्या पावसाळ्यात कौलं फुटली होती, मला टाकता येत नव्हती दुसरं कोणाला कौलं चढवायला सांगितलं तर त्यांची मजूरी कुठून आणू? अख्खा पावसाळा तसाच गेला. कौलातून पाणी गळत राहिलं आणि डोळ्यातूनही. आता बांधलंय घर पुन्हा. विटा वाहण्यापासून पडेल ते काम केलंय. तुम्हाला नसतं आवडलं मी अशी काम करणं. पण बिनबापाच्या लेकीला पर्याय नसतो. \n\nतुम्ही गेलात तेव्हापासून घरात कधी तेल नसतं, कधी भाजी नसते तर कधी डाळ. पण त्याहीपेक्षा नसतो तो आधार. \n\nसरकारी कार्यालयात खेटे घालत असते, कधी घरकुल योजनेसाठी, कधी शिलई मशीन मिळवण्यासाठी. 22-23 वर्षांची पोर म्हणून कधी कोणी मदत करतं, कधी कोणी हुसकून देतं. बरोबरीच्या पोरी पटापटा लग्न करून संसारात दंग होताना दिसतात. \n\nउज्ज्वला, तिची आई आणि धाकटी बहीण\n\nआपणही लग्न करावं असा विचार मनात येतो, पण त्यालाही पैसा लागणार. तो कुठून आणू मी. लग्नाचा खर्च तर होईलच आणि हुंडा वेगळा. माझ्याच हुंड्यासाठी दुसऱ्याच्या शेतात जाऊन मजूरी करते. कधी कधी वाटतं, किती दिवस असा मनावर जू ठेवून जगत राहाणार, त्यापेक्षा संपवून टाकावं सगळं. नको आता आयुष्य हे. पण आई आणि बहीण दिसतात डोळ्यापुढे. मग पाऊल मागे घेते. \n\nबाबाजी, तुम्हाला दिसतं का हो हे सगळं? \n\n(शब्दांकन बीबीसी मराठी प्रतिनिधी अनघा पाठक)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावलेला. घरी दहा एकर शेती. सगळी पाण्याखालची. यंदा दोन एकर ऊस लावला आहे. दुष्काळानंतर तीन वेळेस उसाची लागवड त्याच्या कुटुंबीयांनी केली. दुष्काळात मोसंबीची 150 झाडं जाळली. \n\nयंदा या भागात ऊस फार लागला असल्याचं निरीक्षण अशोक नोंदवतो. शेती परवडत नाही म्हणून सरकारी नोकरीच करायची असा निश्चय केल्याचं अशोकनं आवर्जून सांगितलं. \n\nतीन भाऊ. मोठा भाऊ पोलीस भरतीची तयारी करतोय. अशोक म्हणाला मलाही पोलिसात भरती व्हायचंय.\n\nगेवराईजवळच मण्यारवाडी नावाच गाव आहे. संपूर्ण गेवराई शहराला या गावातून दूध पुरवठा केला जातो. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आपण बघितलं पाहिजे.\"\n\n\"पाणीटंचाईग्रस्त भागात बोअरवेल आणि विहिरींची संख्या वाढणारच. मला बटन दबाल की पाणी हवं असतं. कारण तुमची सार्वजनिक पाणी वितरण व्यवस्थाच चुकीची असल्यानं शेतकऱ्यांना कुठून तरी पाणी घ्यावच लागणार ना! 2016च्या दुष्काळातून सरकारला नगण्य भान आलेलं आहे,\"अतुल देऊळगावकर अगदी रोखठोक सांगतात.\n\nमांजरा धरणातून यंदा सोडलं पाणी\n\nमराठवाड्यातल्या मोठ्या धरणांमध्ये सद्यस्थितीला 17.73 टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी जवळपास इतकाच पाणीसाठा शिल्लक होता.\n\nमराठवाड्यातील अनेक धरणातून यंदा शेतीला पाणी सोडणं शक्य झालं आहे.\n\nमांजरा धरण कोरडं पडल्यानं लातूर शहरासह यावर अवलंबून असलेल्या इतर तालुक्यांच्या शहरांचा पाणीपुरवठा बंद झाला होता. \n\nत्याच मांजरा धरणात सद्यस्थितीला 8.33 टक्के उपयुक्त पाणीसाठा असून गेल्यावर्षी 23.98 टक्के पाणीसाठा होता. विशेष म्हणजे सलग दोन वर्षं चांगल्या पावसामुळे धरण भरलं.\n\nया काळात धरणातून खालच्या बंधाऱ्यांमध्ये आणि कॅनॉलद्वारे पाणी सोडण्यात आलं. यंदा रब्बी आणि उन्हाळी पिकांसाठी धरणातून कॅनॉलद्वारे एकूण पाच वेळेला पाणी सोडण्यात आलं. साधारणतः 5 हजार हेक्टर क्षेत्रासाठी हे पाणी होतं.\n\nलातूरसह मराठवाड्यात यंदा बंपर ऊस\n\nमराठवाड्यात 2012 ते 2016 यादरम्यान दुष्काळी परिस्थिती होती. 2016मध्ये तीव्र दुष्काळ पडल्यानं मराठवाड्यात चार हजारपेक्षा जास्त टँकरनं पाणीपुरवठा करावा लागला. \n\nयंदा उसाच्या क्षेत्रात तब्बल सात पटीनं वाढ झाली आहे.\n\nलातूर शहरात चक्क रेल्वेनं पाणी आणावं लागल्यानं या दुष्काळाची चर्चा जगभरात झाली. लातूरला लागून असलेला उस्मानाबाद जिल्हाही दुष्काळाच्या कचाट्यात सापडला होता.\n\nदोन वर्षांपूर्वीच्या तुलनेत यंदा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये उसाच्या क्षेत्रात तब्बल सात पटीनं वाढ झाली आहे.\n\n2016-2017: दोन वर्षांपूर्वी मराठवाड्यात एकूण 92,867 हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. लातूर जिल्ह्यात 9000 हेक्टर तर उस्मानाबाद जिल्ह्यात 12,000 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली होती.\n\n2018-2019: यंदा मराठवाड्यात अंदाजे ऊस लागवडीचं क्षेत्र सहा वर्षांतलं सर्वाधिक 2,96,258 हेक्टर इतकं आहे. यावेळी लातूर जिल्ह्यात 67,637 तर उस्मानाबाद जिल्ह्यात67,613 हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड झाली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ावल्यानं अनवधानानं आपण आपल्या भोवतीच्या लोकांचा आनंद विसरतो. त्यामुळं तुम्हाला अधिक एकटेपण वाटू शकतो किंवा स्वत:च वाळीत पडल्यासारखं वाटतं. \n\n\"मला फक्त आनंदीच राहायचं आहे,\" हेच डोक्यात घेऊन बसलात आणि तसं घडलं नाही तर त्यातून सावरणं अवघड होतं. त्यापेक्षा दररोज छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवायचा प्रयत्न करा. \n\n5. गोष्ट छोटी, आनंद मोठा\n\nसतत आनंदी कसं राहता येईल याचा विचार सोडला पाहिजे. आणि ज्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळतो त्या केल्या पाहिजेत. युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल लॅनकॅशरमधल्या प्रा. सँडी मन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी किंवा मित्र-मैत्रिणींशी कनेक्ट राहण्यासाठी मदत होऊ शकतो. पण त्याचवेळी त्याठिकाणी अनेक निगेटिव्ह विचारांचं वातावरणही असू शकतं. अशावेळी बेडरूमपासून मोबाईल दूर ठेवणं किंवा स्वत:हून मोबाईल कर्फ्यू लादल्यामुळं दैनंदिन जीवनाचा समतोल राखता येईल. \n\n8. दुसऱ्या ठिकाणी जा\n\nजर तुम्ही शहरात राहत असाल तर शक्य असेल तर तिथून दुसरीकडं जाणं हा एक पर्याय आहे. पण हे करताना social distance आणि इतरांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. \n\nशहरात राहणारे अनेकजण तणावग्रस्त असू शकतात. दरम्यान गावाकडं मोकळं आकाश, पाणी पाहून मूड फ्रेश व्हायला वेळ लागत नाही. २० ते ३०% निळा परिसर (आभाळ, पाणी) पाहिल्यानं मनावरचं ओझं कमी व्हायला मदत होते, असं २०१६च्या एका संशोधनात आढळून आलं आहे. \n\nगंमत म्हणजे हिरवळ पाहून मन प्रसन्न होत नाही. त्यामुळं नदीकाठी किंवा समुद्रावर जाणं कधीही फायद्याचं. \n\nतर मंडळी, सध्या किंवा यापुढं तुमचं मन लागत नसेल, तणाव वाढला असेल तर या वरील गोष्टींचा नक्की विचार करा. सतत एकच चिंता चघळू नका, सोशल मीडियाचा अधिक वापर टाळा, ध्यान धारणा कितपत करायची याचाही विचार करा. लक्षा ठेवा, आपण ज्या गोष्टीला उत्तेजन देतो त्याप्रमाणेच तुमच्या भावना निर्माण होतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावांत सुरू केली. गेलं वर्षभर त्यावर काम झालं. त्याचं फलित म्हणजे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून १२९ कुटुंबांना पतीच्या सहमतीनं सातबारावर नावं चढवून त्याचा दाखला देण्यात येत आहे.\"\n\nसोनाबाई दळवी\n\nमहिलांना सुरक्षा देण्यासाठी देशांत ४२ हून अधिक कायदे आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी व्यवस्थित होताना दिसत नाही. महिलांना आर्थिक सुरक्षा नाही. जमीन अथवा घराच्या मालकीमधून त्यांना आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. कुटुंबाच्या आर्थिक संसाधनांवर महिलेचीही मालकी असेल तर आपल्यावरील हिंसेच्या विरोधात बोल... उर्वरित लेख लिहा:","targets":"वात सुमारे १५ एकर शेती आहे. \n\nते म्हणाले, \"माझ्या सर्वच्या सर्व जमिनीवर पत्नीचं नाव मी लावलं आहे. यामध्ये उपकाराची भावना कुठेही वाटली नाही. आपण कोणावर उपकार नाही करत, तर कर्तव्य पार पाडत आहोत. हे एक चांगले काम असल्याने गावातील लोकांचीही चांगली साथ मिळाली. गावातील १०० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनीवर त्यांच्या सहमतीने त्यांच्या पत्नीचंही नाव लागावं, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.\"\n\n'लक्ष्मी मुक्ती' योजनेच्या अंमलबजावणीसाठी साताऱ्याचे तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण आणि जावळीच्या तहसिलदार रोहिणी आखाडे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.\n\nसाताऱ्याचे तहसिलदार नीलप्रसाद चव्हाण\n\nनीलप्रसाद चव्हाण या योजनेबाबत बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"सर्व यंत्रणेला 'लक्ष्मी मुक्ती' योजना राबविण्याविषयी यापूर्वीच सूचना दिलेल्या आहेत. पतीच्या सहमतीनं सातबारावर नाव नोंदणीसाठी अर्ज केल्यास त्यावर कार्यवाही केली जाते. पतीच्या बरोबरीने महिलेला समान अधिकार मिळण्याच्या दृष्टीनं हे एक कल्याणकारी पाऊल आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. मुंबई काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हाजी बब्बू खान यांनी दिलेल्या हाकेनंतर 90 फूट रोडवर गर्दी जमली होती.\n\nनागपुरात CAAच्या समर्थनार्थ रॅलीचे आयोजन \n\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, लोक अधिकार मंच आणि भाजपने एका रॅलीचं आयोजन केलं. पाकिस्तान, बांगलादेशातून येणाऱ्या प्रत्येक अल्पसंख्यकाला भारत आधार देईल असं महात्मा गांधी यांनीच सांगितलं होतं असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. हिंदू, जैन, ख्रिश्चन... उर्वरित लेख लिहा:","targets":"िकत्व दुरुस्ती कायद्यावरून वाद काय?\n\nहा कायदा मुस्लीमविरोधी असून भारतीय राज्यघटनेत प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार देणाऱ्या कलम 14चं उल्लंघन करतं, असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रात कुणालाही धार्मिक निकषांवरून नागरिकत्व कसं मिळू शकतं, असा आक्षेप विरोधक घेत आहेत.\n\nईशान्य भारतात, विशेषतः आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि अरुणाचल प्रदेशमध्ये या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे, कारण हे राज्य बांगलादेश सीमेला लागून आहेत. असं सांगितलं जातं की बांगलादेशमधील हिंदू तसंच मुसलमान या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित झाले आहेत. \n\nत्यामुळे विरोधकांकडून असा आरोप होतोय की भाजप सरकार या कायद्याद्वारे हिंदूंना कायदेशीररीत्या आश्रय देण्याचा मार्ग सुकर करून, आपला व्होट बेस मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातच, राष्ट्रीय नागरिकत्व यादीतून (National Citizenship Register \/ NCR) बाहेर राहिलेल्या हिंदूंना याद्वारे पुन्हा भारतीय नागरिक म्हणून मान्यता देणं सरकारला सोपं जाईल, असाही एक आरोप होतोय.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाविषयीचं प्रकरण हे जनहित याचिका म्हणून दाखल केलं जाऊ शकत नसल्याचं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या याचिकेला विरोध करताना म्हटलं होतं. \n\nया हत्याकांड प्रकरणाविषयीची नवीन माहिती समोर आल्याने नव्याने तपास करण्यात यावा असं याचिकेत म्हटलं होतं. हरेन पांड्यांची हत्या डीजी वंजारांच्या इशाऱ्यावरून करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. \n\nगुजरातमध्ये भाजपचं सरकार असताना गृहराज्य मंत्री हरेन पांड्या यांची 26 मार्च 2003 रोजी अहमदाबादमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. 2002मध्ये झालेल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"े प्रशांत भूषण यांनी कोल ब्लॉकच्या वाटपाविषयीही जनहित याचिका दाखल केली होती. काही कंपन्यांना राजकारण्यांनी झुकतं माप दिल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला होता. यानंतर या कोळसा खाणींचं वाटपही रद्द करावं लागलं होतं. \n\nयानंतर गोव्यातल्या अवैध लोह खनिज खाणींबद्दलच्या प्रशांत भूषण यांच्या याचिकेनंतर सुप्रीम कोर्टाने गोव्यातल्या खाणींवर बंदी आणली होती. \n\nकेंद्रीय सतर्कता आयुक्त (सेंट्रल व्हिजिलन्स कमिशनर - CVC) पी. जे. थॉमस यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी जनहित याचिका प्रशांत भूषण यांनी दाखल केली यानंतर सुप्रीम कोर्टाने मार्च 2011मध्ये थॉमस यांची नियुक्ती अवैध ठरवली होती. \n\nज्या प्रकरणामुळे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे न्यायाधीश माहिती हक्काखाली आले, न्यायालयाच्या वेबसाईटवर त्यांना त्यांचं पद आणि संपत्तीची माहिती द्यावी लागली, त्या 2009मधल्या केसचे वकीलही प्रशांत भूषणच होते. \n\nहिंदुस्तान पेट्रोलियम आणि भारत पेट्रोलियमच्या खासगीकरणासाठी केंद्र सरकारला संसदेची मंजुरी घेणं अनिवार्य कऱणाऱ्या 2003च्या केसचे वकीलही प्रशांत भूषण होते. \n\nत्यापूर्वी 1990मध्ये भोपाळ गॅस दुर्घटनेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पुन्हा सुरू करून पीडितांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचं काम प्रशांत भूषण यांनी केलं. पण नर्मदा बचाव आंदोलनासाठीच्या त्यांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढ्याला यश मिळालं नाही. \n\nमृत्यूदंडाच्या विरोधात असणाऱ्या प्रशांत भूषण यांनी 2008मधल्या मुंबई हल्ल्यांमध्ये सहभागी असणाऱ्या अजमल कसाबला फाशी देण्याला विरोध केला होता. \n\n500 जनहित याचिकांची वकिली\n\nआपले वडील आणि माजी केंद्रीय न्याय मंत्री शांती भूषण यांच्यासोबत प्रशांत भूषण यांनी देशातल्या न्याय व्यवस्थेमध्ये ही मोहीम गेली अनेक वर्षं चालवली आहे. \n\nIIT मद्रासमध्ये मेकॅनिकल इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी दाखल झालेले प्रशांत भूषण हे एकाच सेमिस्टरमध्ये परतले आणि वडिलांकडून प्रेरणा घेत वकील झाले. अलाहाबाद विश्वविद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. \n\nआतापर्यंत आपण 500 जनहित याचिकांची वकिली केल्याचा प्रशांत भूषण यांचा दावा आहे. आपल्या कामाचा तीन चतुर्थांश वेळ अशा याचिकांसाठी देत असल्याचंही ते सांगतात. इतकंच नाही तर ज्या 25% केसेस ते पैसे घेऊन लढतात त्यासाठी ते त्यांच्या बरोबरीच्या वकिलांच्या तुलनेत अतिशय कमी पैसे घेत असल्याचं सांगितलं जातं. \n\nप्रशांत भूषण विविध संस्थांशी संबंधित..."} {"inputs":"...ाविष्ट केलं. \n\nपहिल्या हंगामात त्याला फक्त दोन मॅचमध्ये संधी मिळाली. 2014मध्ये मात्र त्याने 330 रन्स केल्या. 2015 हंगामात करुण रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी खेळला. मात्र त्याची कामगिरी सर्वसाधारण राहिली.\n\nदिल्ली डेअरडेव्हिल्सने त्याच्या गुणवत्तेवर विश्वात ठेऊन त्याच्यासाठी 4 कोटी रुपये खर्चून त्याला संघात समाविष्ट केलं. 2016 हंगामात करुण दिल्लीसाठी सगळ्या मॅचेस खेळला. त्याने 14 मॅचेसमध्ये 357 रन्स करत संघाचा विश्वास सार्थ ठरवला. 2017 हंगामात दिल्लीने अनेक प्रयोग केले. \n\nकरुण नायर दिल्ली डेअरडेव्हि... उर्वरित लेख लिहा:","targets":"खा दौरा करुण संघाबरोबर होता. पाचव्या टेस्टमध्ये संघव्यवस्थापनाने हनुमा विहारीला संधी दिली. \n\nकरुण नायर संघात असतानादेखील हनुमा विहारीला पदार्पणाची संधी देण्यात आली होती.\n\nआंध्र प्रदेशसाठी खेळताना हनुमाची कामगिरी चांगली होती. मात्र आधीपासून संघाचा भाग असलेल्या करुणला एकही संधी न देता संघव्यवस्थापनाने थेट हनुमाला संधी दिल्याने चर्चेला उधाण आलं. \n\nअनेक माजी खेळाडूंनी या निर्णयप्रक्रियेवर आवाज उठवला होता. करुणने नंतर दिलेल्या मुलाखतींमध्ये निवडसमिती तसंच संघव्यवस्थापनाने निवड का झाली नाही यासंदर्भात संभाषण झालं नसल्याचं सांगितलं. निवडसमितीचे तत्कालीन अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी मात्र करुणला कल्पना देण्यात आल्याचं म्हटलं. \n\nबोट अपघातातून सुदैवी बचावला\n\n2016 मध्ये भारतासाठी वनडे पदार्पण केल्यानंतर करुण केरळमधील एका प्रसिद्ध मंदिराला भेट देण्यासाठी गेला होता. मंदिराच्या दिशेने बोटीतून जात असताना, बोट उलटली. त्या अपघातात स्थानिकांनी करुणला वाचवलं. त्या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्या अपघातातून सुरक्षितपणे बचावलो हे निव्वळ नशीब असल्याचं करुणने सांगितलं होतं. \n\nकोरोनाची शिकार\n\nकरुणला कोरोनाने ग्रासलं होतं. मात्र योग्य उपचारांनंतर तो कोरोनातून बरा झाला. आयपीएल 2020 साठी करुण फिट असेल का याविषयी साशंकता होती. मात्र दोन आठवडे विलगीकरण आणि औषधौपचार यामुळे करुण आयपीएल हंगामासाठी फिट होऊ शकला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ावी असल्याचं सिद्ध होत आहेत. कोरोना एकदा झाल्यानंतर दुसऱ्या व्हेरिएंटचा संसर्ग होण्याचा धोका कमी असला तरी तो असतोच. त्यामुळे भारत सरकारच्या दोन डोस घ्या, या मार्गदर्शक तत्वांचं पालन करणं योग्य आहे.\"\n\nडॉ. सुनीला या केंद्र सरकारच्या कोव्हिड-19 टास्क फोर्सच्या सदस्य आहेत.\n\nभारत सरकारचं म्हणणं काय?\n\nबीएचयूच्या प्राध्यापकांनी आपला सल्ला 15 दिवसांपूर्वी केंद्र सरकारकडे पाठवला होता. पण सरकारकडून त्यांना काही उत्तर मिळालेलं नाहीये. विशेष म्हणजे बीएचयू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघात म्... उर्वरित लेख लिहा:","targets":".\n\nसिंगल डोस लस (जस की जॉन्सन अँड जॉन्सन) या लशीचे एक डोस घेतल्यानंतर 2 आठवड्यानंतर कुण्याही व्यक्तीचं पूर्ण लसीकरण झाल्याचं समजलं जातं.\n\nबीएचयूच्या प्राध्यापकांचा सल्ला मानायचा झाल्यास तर या परिभाषेलासुद्धा बदलावं लागेल. \n\nजगात अशाप्रकारचं संशोधन कुठे झालं आहे? \n\nबीएचयूच्या प्राध्यापक ज्या दिशेने प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीचं संशोधन जगातील इतर देशांमध्येही सुरू आहे. इतरही काही संशोधन पत्रिकांमध्ये अशाच आशयाचे वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत. \n\nइंपीरियल कॉलेज लंडनच्या वेबसाईटवर आरोग्यविषयक विभागात प्रसिद्ध केलेल्या एका लेखात म्हटलं आहे की, \"लशीचा एकच डोस कोरोना संसर्गातून बरं झालेल्या व्यक्तींसाठी बूस्टर डोसप्रमाणे काम करतो.\" \n\nहे संशोधन याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध झालं होतं. त्याचे निष्कर्ष ब्रिटनमध्ये 51 लोकांवर करण्यात आलेल्या संशोधनावर आधारित होते, ज्यांपैकी 24 जणांना कोरोना संसर्ग झाला होता आणि उरलेल्या व्यक्तींना झाला नव्हता. ज्यांना कोरोना झाला नव्हता, त्यांच्या शरीरात लस दिल्यानंतर सौम्य लक्षणं असलेल्या कोरोना रुग्णांच्या शरीरात जेवढ्या आढळतात, तेवढ्यात अँटीबॉडी तयार झालेल्या दिसल्या. \n\nकोव्हिडमधून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये लशीचा एक डोस दिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अँटीबॉडी तयार झाल्याचं पहायला मिळालं. \n\nअमेरिकेतील एक संशोधन संस्था सीडर सायनायनं (Cedars Sinai) असंच संशोधन फायझर-बायोएन्टेक लशीवर केलं. 228 लोकांवर केलेल्या संशोधनातून आढळून आलं, की कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये लशीच्या पहिल्या डोसनंतर जेवढ्या अँटीबॉडी बनल्या होत्या, तेवढ्याच अँटीबॉडी कोरोनाचा संसर्ग न झालेल्या लोकांमध्ये दोन डोसनंतर तयार झाल्या होत्या. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ावी चुंबकीय क्षेत्र नाही आणि त्यामधून कोणत्याही प्रकारचं उत्सर्जन (रेडिएशन) होत नसल्याचं त्यातून आढळून आलं. \n\nब्रिटनच्या अंतराळ संस्थेचे ह्युमन एक्सप्लोरेशन प्रोग्राम मॅनेजर लिबी जॅकसन सांगतात, \"या मोहिमेतून वैज्ञानिकांना चंद्राच्या पृष्ठभागाविषयी अतिशय महत्त्वाची माहिती मिळाली होती.\"\n\nलुना 9 मोहिमेचा अमेरिकेला फायदा \n\nसोव्हिएत युनियनच्या लुना 9 या मोहिमेचा फायदा सात वर्षांनंतर अपोलो मोहिमेला झाला. \n\nसोव्हिएत संघाच्या आणि अमेरिकेच्याही वैज्ञानिकांना असं वाटत होतं की चंद्राचा पृष्ठभाग हा अंतराळया... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोहिमेआधीच सोव्हिएत युनियननं मानव असणारं यान अंतराळात पाठवण्यात अमेरिकेआधीच यश मिळवलेलं होतं. पण मग तरीही ते मागे का पडले?\n\nनासाचे इतिहासकार रॉजर लायोनियस यांनी बीबीसीला सांगितलं, \"कुठून सुरुवात करू? ना त्यांच्याकडे आवश्यक वैज्ञानिक तंत्रज्ञान उपलब्ध होतं ना पुरेसा आर्थिक पाठिंबा. त्यांची संघटनात्मक आखणीही चांगली नव्हती.\"\n\nएन-1 सोव्हिएत रॉकेट\n\nसोव्हिएत युनियनला चंद्रावर मानवरहित यान पाठवण्यात यश आलं असलं तरी त्यांना मानव असलेलं यान पाठवण्यासाठी आवश्यक तंत्राचा विकास करता आला नाही. \n\nआणि सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसं असणारं अंतराळ यान थेट चंद्रापर्यंत नेऊ शकेल असं शक्तिशाली रॉकेट मॉस्कोकडे नव्हतं. \n\nअमेरिकेकडे ताकदवान सॅटर्न 5 रॉकेट होतं जे मानव असणाऱ्या सर्व चांद्रमोहिमांसाठी यशस्वीरित्या वापरण्यात आलं. \n\nपण त्याचवेळी सोव्हिएत संघाचं एन 1 रॉकेट चारही प्रक्षेपण चाचण्यांदरम्यान अयशस्वी ठरलं. \n\nराजकीय संघर्ष\n\nलुनार ऑर्बिट राँदेव्हू (LOR) मिशन यशस्वी करायचं असेल तर त्यासाठी आपल्या अंतराळामध्ये या मोहिमेविषयीचा अभ्यास करता येईल अशी 'मॅन्युअल डॉकिंग सिस्टीम' गरजेची असल्याचं अमेरिका आणि सोव्हिएत संघ या दोन्ही देशांच्या लक्षात आलं होतं. \n\n1966 पर्यंत अमेरिकेने हा अडथळा पार केला पण सोव्हिएत युनियनला हे जानेवारी 1969 पर्यंत हे करता आलं नाही. \n\nशिवाय सोव्हिएत संघाच्या अंतराळ मोहिमेला कम्युनिस्ट नेतृत्त्वासोबत सतत संघर्ष करावा लागत होता. आवश्यक संसाधनांसाठी त्यांना सेनेशी स्पर्धा करावी लागे. त्यावेळी सोव्हिएत युनियनच्या सेनेला आण्विक कार्यक्रमाला चालना देण्यात रस होता. \n\nसोव्हिएत युनियनच्या प्रयत्नांत अडथळे\n\nआसिफ सिद्दीकी 'चॅलेंज टू अपोलो - द सोव्हिएत युनियन अँड स्पेस रेस 1945-74' या त्यांच्या पुस्तकात म्हणतात, की अमेरिकेच्या मोहिमेला यश मिळाल्यानंतर काही वर्षांतच सोव्हिएत युनियनने चंद्रावर माणूस पाठवण्याच्या मोहीमेकडे गांभीर्याने पहायला सुरुवात केली. \n\nते म्हणतात, \"सोव्हिएत युनियनच्या अंतराळ कार्यक्रमाविषयी गोपनीयता बाळगण्यात येत होती. पण ती एक अशी मोहीम होती जिच्या मार्गात अनेक अडथळे होते.\"\n\nनील आर्मस्ट्राँग चंद्रावर उतरला तो क्षण\n\nसोव्हिएत युनियनमधल्या वरच्या फळीशी संबंधित लोकांनीही अशीच माहिती दिली आहे. सोव्हिएत युनियनचे राष्ट्रपती निकिता ख्रुश्चेव्ह यांचा मुलगा आणि एअरोस्पेस इंजिनिअर असणारे सर्जेई..."} {"inputs":"...ावून येतं. \n\nलॉरा मार्टी मार्टोरेल या पर्पल स्पॉटमधल्या इतर अनेक माहिती अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. रात्री रस्त्यावर चालणाऱ्या पार्ट्यांवर त्या लक्ष ठेवून असतात. सिटी काउंसिलने 'No es No' (नाही म्हणजे नाही) या नावाचं एक अॅपही काढलं आहे. \n\nलॉरा सांगतात, की या अॅपवर तुम्ही तुमची ओळख गुप्त ठेवून तुमच्यावर झालेल्या किंवा तुमच्यासमोर घडलेल्या लैंगिक गैरवर्तनाची तक्रार नोंदवू शकता. \n\n 3. सार्वजनिक स्वच्छतागृह\n\nस्वच्छतागृहांची अपुरी संख्या - या समस्येचा जगातल्या जवळपास सर्वच भागातल्या महिलांना सामना करावा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ual Saree ही संस्था खेळाची मैदानं उभारते. या संस्थेचे आर्किटेक्ट डॅफ्ने सलडाना सांगतात, \"मैदानाच्या डिझाईनचा नीट विचार केला जात नाही. त्यामुळे बऱ्याचदा खेळाच्या मैदानात मधोमध एक मोठी मोकळी जागा दिली जाते. बॉल किंवा मोठी जागा लागणाऱ्या तत्सम खेळासाठी ती भलीमोठी मोकळी जागा वापरली जाते. उदाहरणार्थ- फुटबॉल. अशावेळी इतर खेळांसाठी जागाच उरत नाही.\"\n\nखेळाच्या मैदानांचा विचार या महिलांचा गट करतो.\n\nया संस्थेने नुकतीच बार्सिलोनाच्या उपनगरामध्ये एक पडीक जमीन खरेदी केली आणि त्यावर खेळाचं मैदान बांधलं. पेंट, वेगवेगळ्या फरशा, झाडं आणि फर्निचर यांचा खुबीने वापर करत जागा विभागली. त्यामुळे या मैदानात बरेच खेळ एकाचवेळी खेळले जाऊ शकतात. \n\nशहरं स्त्रीसुलभ करण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे 'ऐकणे'. शहरात कोणत्या सुविधा असाव्या, असं तुम्हाला वाटतं हा प्रश्न जेव्हा तरुण मंडळी, वयोवृद्ध, स्त्री, पुरूष असा सर्वांना विचारण्यात आला तेव्हा त्यांनी दिलेल्या उत्तरात एक गोष्ट सारखी होती. ती म्हणजे 'बेंच'\n\n5. बेंच\n\nPoint 6च्या ब्लँका व्हॅल्डिव्हिया म्हणतात, \"सार्वजनिक ठिकाणी ठेवली जाणारी वस्तू यापलिकडेही बेंचला महत्त्व आहे. म्हातारी माणसं, आजारी व्यक्ती, अपंग आणि लहान मुलं असलेल्या मातांसाठी बेंच ही गरज आहे. \"\n\nशहरात अशा जागा आहेत का?\n\n\"सार्वजनिक ठिकाणी बेंचची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे अनेक जण सार्वजनिक ठिकाणांचा वापरच करत नाहीत.\"\n\nहे कळल्यावर बार्सिलोनाच्या प्रशासनाने शहराजवळच्या एका परिसरात तब्बल 500 बेंच बसवलेत. \n\n 6. (रस्त्याच्या) नावात काय आहे?\n\nशहर स्त्रियांसाठी सुरक्षित असणं गरजेचं आहे. मात्र, त्याहूनही शहर आपली दखल घेतं ही भावना स्त्रियांमध्ये निर्माण होणं अधिक गरजेचं आहे, असं बार्सिलोनाच्या स्थानिक प्रशासनाला वाटतं. \n\nकुठल्याही शहरात सामान्यपणे पुरूषांचेच पुतळे दिसतात. रस्त्यांना पुरुषांचीच नावं असतात. \n\nजगातल्या सात मोठ्या शहरांमध्ये एक सर्व्हे करण्यात आला. त्यात असं आढळलं की केवळ 27.5% रस्त्यांनाच महिलेचं नाव देण्यात आलं होतं. \n\nशहरांच्या नावात काय आहे?\n\nबार्सिलोनाने याची दखल घेतली आणि यापूर्वीच्या महापौरांनी शहरातल्या जवळपास निम्म्या रस्त्यांना महिलांची नावं दिली. \n\nनव्या महापौरांनी एक पाऊल पुढे टाकत जवळपास 60 टक्के रस्त्यांना महिलांची नावं दिली आहेत. \n\nनगररचनेसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या बार्सिलोनाने गेल्या काही..."} {"inputs":"...ाशिवाय पाण्यासारख्या नैसर्गिक संसाधनावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भेदभाव, अत्याचार झाल्याची उदाहरणंही अलिकडच्या काळात घडलेली आहेत. \n\nभारतीय समाजातील अस्पृश्यतेची प्रथा, रुढी, परंपरा मोडून काढण्यासाठी भारतीय राज्यघटनेत 17 व्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. या कलमानुसार समतेच्या हक्क प्रस्थापित करण्यासाठी तरतुदी आहेत. \n\nतुषार घाडगे\n\nतर कलम 15 भेदभाव करण्यास मनाई करतं. पण प्रत्यक्षात गावगाड्यात आणि छोट्या शहरांमध्ये अलिकडची काही उदाहरणं पाहिली की लक्षात येतं की अस्पृश्यतेच्या आणि भेदभावाच्या खाणाखु... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात दुष्काळ सुरु झालेला. पंधरा दिवसातून एकदा येणारं पाणी पुरणार कसं? अशा परिस्थितीत वस्तीला हक्काचं पाणी मिळावं म्हणून तिच्या वडिलांनी आणि वस्तीतल्या रहिवाशांनी अनेक तक्रारी केल्या. गावात पाणी यायचं पण या वस्तीच्या दारापर्यंत पाणी आलं नाही. \n\nबापूराव ताजणे\n\nदलित वस्त्या नेहमीच गावाच्या वेशीवर असतात. त्यामुळे राजश्रीला पायपीट करत खोल गेलेल्या विहिरीतून पाणी काढायला जावं लागलं आणि तिथे ती पाय घसरुन पडली. डोक्याला जबर मार लागल्याने तिचा मृत्यू झाला. 'वस्तीत पाणी आलं असतं तर राजश्रीचा जीव वाचला असता.' तिचे वडील नामदेव कांबळे सांगतात. \n\nदुष्काळी भागात अशा प्रकारचा भेदभाव टँकरने पाणी वाटप करताना होतो. किंबहुना दुष्काळाच्या काळात भेदभाव असा मुळासकट वर उफाळून आलेला दिसतो.\n\nएक हाती विहीर खणणारे बापूराव\n\nतुम्ही 2016मध्ये वाशीमच्या माझीबद्दल कदाचित ऐकलं असेल. कडक उन्हाळ्यातली ही गोष्ट माध्यमांनी तेव्हा खूप रंगवून सांगितली होती. वाशीमच्या कोळंबेश्वरमध्ये बापूराव ताजणे या दलित तरुणाची ही गोष्ट. \n\nतथाकथित सवर्ण व्यक्तीने त्यांच्या पत्नीला विहिरीवरुन पाणी भरु न देता अपमान करुन पाठवलं. त्याची सल मनात ठेवून बापूराव यांनी आपल्या घराजवळ एकहाती विहिर खणायला सुरुवात केली. आणि चक्क चाळीस दिवसांमध्ये विहिरीला पाणी काढलं. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. पण इथे दलित म्हणून नाकारलं गेल्याचा उल्लेख या कौतुकाच्या गर्दीत माध्यमांना आणि लोकांना ऐकू आला नाही. \n\nदलितांना पाण्यापर्यंत पोहचता येतं का?\n\nनॅशनल कॅम्पेन ऑन दलित ह्युमन राईट्सच्या (NCDHR) रिपोर्टनुसार, \"देशातील 20 टक्के दलितांना स्वच्छ प्यायचं पाणी मिळत नाही. 48.4 टक्के दलितांना गावात पाण्याचा स्रोत नाकारला जातो. तर केवळ 10 टक्के दलित घरांना स्वच्छतागृहाचा वापर करता येतो.\n\n\"गावात बहुतांश दलित कुटुंबं सार्वजनिक विहिरीतल्या पाण्यासाठी उच्चवर्णीयांच्या मर्जीवर अवलंबून असतात. अनेक ठिकाणी बोअरवेलवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या दलित महिलांना वेगळी रांग लावावी लागते, इतरांचं पाणी भरुन झाल्यावरच त्यांना पाणी मिळतं.\n\nगावामध्ये दलितेतर भागात नळ वा विहिर असेल तर तिथे दलितांना मज्जाव केला जातो. दलित गाव आणि वस्त्यांना अनेक दिवस पाण्यापासून वंचित ठेवलं जातं. सद्यस्थितीत भेदभावाच्या या प्रथा समाजात पाळल्या जात आहेत.\" \n\nभेदभावाच्या आणि अस्पृश्यतेच्या या नव्या प्रथा म्हणायला हव्यात. दलित आणि..."} {"inputs":"...ाषा ही अध्यात्मिक स्वरूपाची असेल, तर अनेकदा अशा लोकांना समाज 'काही अतींद्रिय अनुभव येणारी सिद्ध व्यक्ती' म्हणून पाहू लागतो. \n\nमानसशास्त्र आणि अध्यात्म यांच्या दोन्ही विषयीच्या टोकाच्या अज्ञानातून ही परिस्थिती उद्भवते. \n\nअशा व्यक्ती कुटुंबातील बाकीच्या लोकांवर प्रभाव टाकू शकतात. यामध्ये त्या व्यक्तीच्या भास आणि भ्रमांची व्याप्ती वाढून कुटुंबातील इतर व्यक्तींना देखील त्या गोष्टी खऱ्या वाटू लागतात. मनोविकाराच्या भाषेत याला shared psychosis असं म्हणतात. अशा भास-भ्रमाच्या कल्पनांनी कुटुंबाच्या कुटुंब... उर्वरित लेख लिहा:","targets":"िषारी वायूने हल्ला केला होता.\n\nआम्ही 'अंतिम सत्य' शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असा त्यांचा दावा होता. जपान सरकारने त्यांना दहशतवादी संघटना घोषित करत त्यांच्या मुसक्या आवळल्या.\n\nस्वर्ग नको सुरलोक नको...\n\nदिल्लीतील बुराडीमधल्या घटनेसारखे प्रसंग टाळायचे असतील तर आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील.\n\nमेक्सिकोमध्ये कर्मकांडाद्वारे फुटबॉल वर्ल्ड कप सामन्याचं भाकित वर्तवणारी व्यक्ती\n\nसगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे, ज्यांना वैज्ञानिक आधार नाही, अशा पुनर्जन्म, आत्मा, परमात्मासारख्या संकल्पनांची चिकित्सा करायला हवी. मनोरंजन अथवा गोष्टी म्हणून या गोष्टी चर्चिल्या जाणं एकवेळ आपण समजू शकतो, पण त्या गोष्टींवर आपण आपल्या आयुष्यातील निर्णय घेऊ शकणं, हे अत्यंत धोकादायक आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे.\n\nप्रत्येक माणसाच्या आयुष्यात अडचणी येत असतात आणि आपण स्वत:च्या बुद्धीचा वापर करून, मित्र मंडळींची मदत घेऊन त्या सोडवू शकतो. त्यासाठी अघोरी गोष्टींची गरज नाही, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. \n\nभाटिया कुटुंबातील एकाही व्यक्तीला स्वत:च्या तोंडाला आणि डोळ्याला पट्टी लावून मानेला फास लावला तर काय होऊ शकतं, याचा विचार आला नसावा, यावरूनच चिकित्सक मनोवृत्ती या समाजात रुजवण्यासाठी किती प्रयत्न करायची गरज आहे, हे लक्षात येते. आंधळेणाने लोक जेव्हा गोष्टी मान्य करू लागतात, तेव्हा अशा गोष्टी समाजाच्या सर्व स्तरांच्या मध्ये घडू लागतात. \n\nमानसिक आरोग्याविषयी आपल्या समाजात असलेलं अज्ञान दूर करणं, हे देखील अशा गोष्टी टाळण्यासाठी आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या प्रश्नांकडे कलंकाच्या नजरेतून बघितल्यामुळे मानसिक अवस्थासाठी आपल्याकडे मदत घेणं टाळलं जातं. \n\nयोग्य वेळी मानसतज्ज्ञांची मदत घेतली, तर बुराडीसारख्या घटना टाळता येऊ शकतात. समाजातील अधिकाधिक लोकांना मानसिक आरोग्याविषयी प्रथमोपचाराची माहिती देऊन 'मानस मित्र' म्हणून प्रशिक्षण देण्याचा उपक्रम महाराष्ट्र अंनिस चालवते. असे अनेक मानस मित्र-मैत्रिणी समाजात तयार व्हायला हवेत.\n\nबा.भ. बोरकर म्हणतात त्या प्रमाणे...\n\nस्वर्ग नको सुरलोक नको मज लोभस हा इहलोक हवा\n\nतृप्ती नको मज मुक्‍ती नको पण येथील हर्ष नि शोक हवा\n\n(डॉ. हमीद दाभोलकर पेशाने मानसोपचारतज्ज्ञ असून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य आहेत. लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स..."} {"inputs":"...ाष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी बुधवारी सांगितलं. \n\nPTI वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार अनुराग श्रीवास्तव म्हणाले, \"अशा प्रकारचे हे पोकळ दावे करणं हे झालेल्या एकमताचा विरोधाभास आहेत.\"\n\nचिनी लष्कराने LACच्या भारताच्या बाजूच्या भागात बांधकाम करण्याचा प्रयत्न केल्याचं भारताच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय.\n\nपूर्वनियोजित आणि योजनाबद्ध रीतीने ही कारवाई करण्यात आली, यामुळे हिंसाचार झाला आणि लोकांचा जीव गेल्याचा आरोप भारताने चीनवर केलाय. याविषयीची दुरुस्ती करणारी पावलं उचलण्यात यावीत अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"खोऱ्यामध्ये झालेल्या झटापटीबाबत शांततापूर्ण तोडगा काढण्याबाबत दोन्ही बाजूंचं एकमत आहे.\"\n\nAFP वृत्तसंस्थेने चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना विचारलं - भारत सीमेवरच्या सैनिकांमध्ये वाढ करत असल्याचं वाटतंय. उत्तरादाख चीनही असंच करणार का? या सगळ्या वादाबाबत चीनला आणखी काही म्हणायचंय का?\n\nयाचं उत्तर देताना चाओ म्हणाले, \"भारत - चीन सीमेवरच्या चीनच्या धोरणाबाबत मी याआधीच सगळं सांगितलेलं आहे. हा वाद सोडवण्यासाठी दोन्ही बाजू काम करत आहेत. दोन्ही देशांदरम्यान लष्करी आणि राजकीय अशा दोन्ही पातळ्यांवर चर्चा सुरू आहे. यापेक्षा जास्त मी सांगू शकत नाही.\"\n\nAFP वृत्तसंस्थेने चाओ यांना विचारलं - पुढचं पाऊल काय असेल? याबाबत दोन्ही बाजूंनी काही ठरवलंय का?\n\nयाविषयी चाओ म्हणाले, \"हे दोन्ही देश उदयाला येणाऱ्या शक्ती असल्याचं चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना सांगितलंय. दोन्ही देशांची लोकसंख्या एक अब्जापेक्षा जास्त आहे. एकमेकांचा आदर करत आणि एकमेकांच्या सोबतीने पुढे जाणं दोन्ही देशांच्या समान हिताचं असेल. जर आपण अविश्वास आणि मतभेद वाढवले तर हे दोन्ही देशांच्या नागरिकांच्या महत्त्वाकांक्षांच्या विरुद्ध असेल. दोन्ही देशांमध्ये एकमत होईल आणि त्याचं पालन केलं जाईल.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाष्ट्रातील जनतेने का भ‍रावा? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. \n\nअमिताभ बच्चन हे मुंबईत राहतात, मात्र सामाजिक कार्यासाठी ते आपल्या मूळ राज्याचीच निवड करतात, असं म्हणत राज यांनी बच्चन यांच्यावरही टीका केली होती. \n\nऑक्टोबर २००८मध्ये पश्चिम रेल्वेची कर्मचारी भरती परीक्षा मनसेनं उधळून लावली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांना मारहाणही केली होती. \n\nया पश्चिम रेल्वेच्या भर्तीसाठी बिहारी परीक्षार्थींचीच का निवड करण्यात आली, तसंच महाराष्ट्रातील वर्तमानपत्रात परीक्षेची जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"मराठीचा मुद्दा लावून धरताना राज ठाकरे कुठेतरी 'सॉफ्ट हिंदुत्वा'कडे झुकतानाही दिसत होते. ही बाब प्रकर्षानं समोर आली ती 2012 सालच्या आझाद मैदानातील आंदोलनादरम्यान. \n\n11 ऑगस्ट 2012 ला म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांवर होणाऱ्या हल्ल्यांचा निषेध म्हणून काही मुस्लिम संघटनांनी आझाद मैदानावर रॅली काढली होती. या रॅलीमध्ये हिंसाचार झाला. पोलिसांवर तसंच काही पत्रकारांवरही हल्ला झाला. \n\nराज ठाकरेंनी या हल्ल्यानंतर मुस्लिम संघटना आणि समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्यावरही टीका केली होती. या रॅलीला मोठ्या संख्येनं बांगलादेशी उपस्थित होते, असा आरोपही त्यांनी केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला. \n\nयात हिंदू विरुद्द मुस्लिम त्यातही बांगलादेशी मुस्लिम अशी उघड भूमिका दिसत होती. विशेष म्हणजे हा तोच काळ होता, जेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा कडव्या हिंदुत्वाचा चेहरामोहरा बदलत होता. \n\nमहाराष्ट्रातल्या बदलत्या सत्ता समीकरणांमध्ये मनसे भाजपसोबत जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे राज ठाकरे महाअधिवेशनात हिंदुत्ववादी भूमिकेचा उघड स्वीकार करणार का, हा प्रश्न आहे. \n\nपत्रकार धवल कुलकर्णी यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावर The Thackeray Cousins हे पुस्तक लिहिलंय. \n\nयाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना धवल कुलकर्णी यांनी म्हटलं, \"राज ठाकरे असो की उद्धव ठाकरे...मदोघांचं राजकारण हे प्रतिक्रियावादी राहिलं आहे. त्यामुळे उद्धव हे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेल्यानंतर राज यांच्याकडून अशी प्रतिक्रिया येणं स्वाभाविक होतं.\"\n\n\"दुसरं म्हणजे राज यांनी जेव्हा पक्ष स्थापन केला, तेव्हा चार राजकीय पक्षांपलिकडेही प्रादेशिक पक्षांसाठी स्पेस आहे, अशी त्यांची भूमिका होती. ज्यामध्ये तथ्यंही होतं. राज ठाकरेंनी त्यांचा झेंडाही त्यावेळी पॉलिटिकली करेक्ट डिझाइन केला होता. पण राज ठाकरेंना 2017 मध्ये आपला झेंडा बदलायचा होता. तो काही काळानं राहून गेलं. आता कदाचित जो बहुसंख्यवाद वाढत आहे, त्याच्या लाटेवर स्वार होण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न असावा. \n\n\"पण हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळताना मराठी आणि बौद्ध समाज हा विरोधात जाऊ शकतो, हेही पहायला हवं. दुसरं म्हणजे, हिंदुत्वाची भूमिका तात्कालिक फायदा मिळवून देते, पण त्यामुळे तुम्हाला ताकदीचा स्थानिक पक्ष होण्याला मर्यादा येतात. शिवसेनेनं..."} {"inputs":"...ाष्ट्रीयकृत बँका, शेड्युल्ड खासगी बँका, शेड्युल्ड परदेशी बँका, पोस्ट ऑफिस, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेश ऑफ इंडिया (SHCIL0 आणि अधिकृत स्टॉक एक्सचेंज (NSR, BSE) यांच्याकडून बाँडची खरेदी करता येईल.\n\nमुदतीपूर्वीच बाँडमधून बाहेर पडायचं असल्यास पर्याय काय?\n\nआधी म्हटल्याप्रमाणे, सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेचा पूर्ण कालावधी 8 वर्षांचा आहे. मात्र, 5 वर्षांनंतर तुम्हाला बाँडमधून बाहेर पडता येतं आणि रक्कम परत मिळता येते. मात्र, या पर्यायासह आणखी काय पर्याय आहेत, ज्यामुळे तुम्ही बाँडमधून बाहेर पडू शकता? तर ते पर्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"रस का असतात, असा प्रश्न आम्ही अर्थविश्लेषक आशुतोष वखरे यांना विचारला. त्यांनी भारतीयांच्या मानसिकतेवर बोट ठेवत या प्रश्नाचं उत्तर दिलं. \n\n\"भारतात साधारण सोनं ही दाखवण्याची गोष्ट झालीय. त्यामुळे सोनं म्हटल्यावर ते आपल्या घरात वस्तू किंवा दागिन्याच्या रुपात असावं, असंच अनेकांना वाटतं. ते बाँडच्या रुपात का? असा अनेकांचा प्रश्न असतो. कारण बाँड्सच्या परताव्यातून मिळणारं उत्पन्न म्हणून अजूनही आपल्याकडे पाहिलं जात नाही.\" \n\nहाच मुद्दा पुढे नेत आशुतोष वखरे हे प्रत्यक्ष सोनेखरेदी आणि बाँड्सच्या रुपात सोन्यात गुंतवणूक यातील फायदे-तोटेही समजावून सांगतात.\n\n\"प्रत्यक्ष सोनं खरेदी केल्यावर, म्हणजे तुम्ही एखादा दागिना केला तर तो घरात राहतो. त्यावर काही व्याज मिळत नाहीत. मात्र, ज्यावेळी तुम्ही बाँड खरेदी करता, त्यावेळी वर्षाला व्याज मिळतो. म्हणजे, सोन्याची रक्कमही गुंतवणुकीच्या रुपात तुमच्याकडे राहते, वर व्याजही मिळतो,\" असं आशुतोष वखरे म्हणतात.\n\nप्रत्यक्ष सोनेखरेदी आणि बाँड्सबाबत लोकांच्या मानसिकेतबाबत आणखी बोलताना आशुतोष वखरे म्हणतात, \"लोकांना वाटतं की, 8 वर्षांनी सोन्याचा भाव कमी झाला, तर आपली गुंतवणूक अयशस्वी ठरेल. मात्र, एखादा दागिना आज ज्या भावानं घेतलेला असतो, त्याचाही भाव 8 वर्षांनी कमी-जास्त होणारच असतो. त्यामुळे सोन्याचे भाव कमी-जास्त होतील, ही भीती मनातून काढून टाकायला हवी. उलट बाँड्समुळे वर्षाला अडीच टक्के व्याज मिळेल, हा अतिरिक्त फायदा पाहायला हवा.\"\n\nपु. ना गाडगीळ ज्वेलर्सचे सीईओ आणि सोन्यातील गुंतवणुकीबाबत जाणकार असलेले अमित मोडक हे या योजनेच्या अंगाने आणखी काही मुद्दे मांडतात.\n\nअमित मोडक म्हणतात, \"एखादा दागिना तुम्ही खरेदी करता, त्यावेळी तुम्हाला GST द्यावा लागतो किंवा इतर खर्चही होतो. मात्र, सोन्याचे बाँड्स खरेदी केल्यास हा सर्व खर्च वाचतो. तुम्ही सोन्याची मूळ रकमेची गुंतवणूक करतात. शिवाय, सॉव्हरिन गोल्ड बाँड योजना आठ वर्षे पूर्ण केलीत, तर तुम्हाला भांडवली लाभ करही भरावा लागत नाही.\"\n\nमात्र, अर्थात सॉव्हरिन गोल्ड बाँड योजनेत मिळणारा व्याज करपात्र आहे, हे आपण इथे लक्षात ठेवायला हवं.\n\nअमित मोडक इथं आयात कराचा (Import Duty) मुद्दा मांडतात. सोन्यातील गुंतवणूक करताना हा मुद्दा नेहमी विसरला जातो आणि धोका वाढतो, असं मोडक यांचं म्हणणं आहे.\n\n\"आता भारतात 12.5 टक्के आयात कर आहे. पण आयात कराचं प्रमाण सरकारच्या धोरणांवर असतं...."} {"inputs":"...ास झाला नसल्याचं अतुल देऊळगावकर यांनीही मान्य केलं. \n\n\"मराठवाड्यातील जैवविविधतेचा विचार करता इथं कमी पाण्यावर येणारी अनेक पिकं घेता येऊ शकतात. लातूरमध्ये सोयाबीन, करडई, सूर्यफूल अशी पिकं व्हायची. इथं सीताफळांचं उत्पादन भरपूर व्हायचं. मात्र या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रक्रिया उद्योगच नाहीयेत. प्रक्रिया उद्योग जवळ आल्यावरही Cropping pattern वर परिणाम होऊ शकतो,\" असं देऊळगावकर यांनी सांगितलं. \n\nऊस उत्पादनावर नाही, साखर कारखान्यावर नियंत्रण हवं\n\nऊसबंदीच्या प्रस्तावाबद्दल बोलताना किसानपुत्र आंदोलनाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी सांगितलं, की उसाला प्रचंड पाणी लागतं हे वास्तव आहे. ज्या भागात पाणी नाही, अगदी 500 फुटांपेक्षा खोल जाऊन पाणी उपसा करावा लागतो, तिथे सरसकट ऊस लावणं योग्य नाही. मात्र ऊसबंदीपेक्षा किती क्षेत्रावर ऊस लावायला हवा ही मर्यादा निश्चित करणं आवश्यक आहे. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याकडे 10 एकर जमीन असेल, तर त्यापैकी 25 टक्के क्षेत्रावरच त्याला ऊस लागवड करता येईल असं ठरवता येऊ शकतं. \n\n\"ऊस हे हमखास हमीभाव देणारं पीक आहे, असं म्हटलं जातं. पण मराठवाड्यातले ठराविक साखर कारखाने सोडले तर इतर कारखाने शेतकऱ्यांचं एकप्रकारे शोषणच करतात. अपवाद वगळता अनेक कारखान्यांनी फेब्रुवारीनंतर शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे दिले नाहीयेत. या बाबी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिल्या तर ते निश्चितच दुसऱ्या पर्यायांकडे वळू शकतात,\" असं अनिकेत लोहिया यांनी म्हटलं. \n\n\"मराठवाड्यात सोयाबीन आणि हरभरा हा Cropping pattern शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरू शकतो. सोयाबीनला चांगला भाव मिळाला तर शेतकऱ्याला 40 ते 50 हजार रुपये एकरी नफा मिळू शकतो. आता मार्केटमध्ये सोयाबीनचा भाव 3800 रुपये प्रतिक्विंटल आहे. पण बाजारात सोयाबीन नाहीये. जेव्हा शेतकरी सोयाबीन मार्केटमध्ये आणतो त्यावेळी सुरूवात 2700-2800 रुपये प्रतिक्विंटल दरानं सुरूवात होते. ही परिस्थिती टाळून शेतकऱ्यांना अन्य पिकांनाही योग्य भाव मिळेल याची हमी देणं आवश्यक आहे,\" अशी भूमिका अनिकेत लोहिया यांनी केली. \n\nआपल्याला जर शाश्वत शेतीच्या दिशेनं वाटचाल करायची असेल तर राजकीय फायद्या-तोट्याच्या पलिकडे जाऊन निर्णय घेण्याची, धोरणं राबविण्याची गरज असल्याची भूमिका अनिकेत लोहियांनी व्यक्त केलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ास प्रवर्गामध्ये म्हणजे SEBC कॅटेगरीत शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकरींत 13 टक्के आरक्षण दिलं. पण त्यामुळे राज्यातलं एकूण आरक्षण 50 टक्क्यांच्या वर गेलं. आणि त्याविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. \n\nसोमवारच्या (8 मार्च 2021) सुनावणीदरम्यान 102 व्या घटनादुरुस्तीचा मुद्दाही उपस्थित झाला आणि राज्यांना पाठवलेल्या नोटिशीचा विषय हाच मुद्दा होता. आपण त्याबद्दलही जाणून घेऊ.\n\n102व्या घटनादुरुस्तीचा मुद्दा काय आहे? \n\n11 ऑगस्ट 2018 रोजी केंद्र सरकारनं 102 वी घटनादुरुस्ती करून राष्ट्रीय मागासवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्र सादर करून हे स्पष्ट केलं की, मागासवर्ग आयोग स्थापन करण्याचा अधिकार राज्यांकडे अबाधित आहे, तर हा प्रश्न इथेच मिटेल आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेलच, त्याचसोबत इतर राज्यांमधील आरक्षणांनाही दिलासा मिळेल.\"\n\n102 व्या घटनादुरुस्तीमुळे सामाजिक आणि आर्थिक मागास प्रवर्ग ठरवण्याच्या राज्यांच्या अधिकारांवर गदा येते का, असं विचारत सुप्रीम कोर्टानं सर्व राज्यांना नोटीस पाठवली आहे. \n\nआरक्षणाचा कोटा वाढवता येईल का?\n\nएक प्रश्न नेहमी चर्चिला जातो, तो म्हणजे कोटा 50 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल का? त्याबाबत बीबीसी मराठीनं दिवंगत न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांना 25 जुलै 2018 रोजी प्रश्न विचारला होता. त्यांनी सांगितलं होतं, \"हा कोटा वाढवता येऊ शकतो. कर्नाटक, तामिळनाडू या ठिकाणी या नियमाला छेद आधीच गेला आहे. खरं म्हणजे या देशातल्या सामाजिक वास्तवाचा विचार करता 50 टक्क्यांची अट अव्यवहार्य आहे.\"\n\nदिवंगत न्यायमूर्ती पी.बी.सावंत\n\n\"आपल्या देशातल्या विविध मागास जातीसमूहांची एकूण लोकसंख्या 85 टक्के आहे, म्हणजे 85 टक्क्यांसाठी 50 टक्के आणि उरलेल्या 15 टक्क्यांसाठी 50 टक्के जागा आहेत, इथंच मोठी विषमता आहे,\" असं सावंत म्हणाले होते.\n\n\"महाराष्ट्रातही राखीव जागांच्या कोट्याची मर्यादा ओलांडता येईल. जास्तीत जास्त काय होईल तर त्याला कोर्टात आव्हान मिळेल. पण तिथे चांगले वकील देऊन आपली बाजू भक्कमपणे मांडता येईल आणि कोर्टाकडून हवा तसा निकाल मिळवण्याचा प्रयत्न करता येईल,\" असं सावंत यांनी सांगितलं होतं.\n\nतामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण कसं?\n\nतामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण आहे. जेव्हाही आरक्षणाच्या मर्यादेचा विषय निघतो तेव्हा तामिळनाडूमध्ये 69 टक्के आरक्षण का आहे? असा प्रश्न विचारला जातो.\n\nभारतीय राज्यघटनेनुसार जर नवव्या परिशिष्टात एखादा कायदा टाकायचा असेल तर राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागते. तामिळनाडूमध्ये मागासवर्गीयांची संख्या जास्त आहे, असं म्हणत तामिळनाडू सरकारनं घटनादुरुस्तीद्वारे ही तरतूद करून घेतली.\n\n9व्या परिशिष्ठात जर एखादा कायदा असेल तर त्याला न्यायालयात आव्हान देता येत नव्हतं, पण सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे की नवव्या परिशिष्ठात असलेला कायद्याचं पुनर्वालोकन करता येईल. त्यानुसार तामिळनाडू आणि कर्नाटक राज्यातलं आरक्षणक्ष प्रकरणही सध्या न्यायप्रविष्ठ आहे.\n\nआता आपण पुन्हा आपल्या मूळ मुद्द्याकडे येऊ. तो म्हणजे, सुप्रीम कोर्टानं सोमवारी (8 मार्च)..."} {"inputs":"...ासन देखील करत होतं. जोडधंदा म्हणून पशुपालन करायचं असेल तर छोट्या शेतकऱ्यांना बकऱ्या किंवा कोंबड्या पाळाव्या लागतात. त्यांचा वापर मटनासाठी केला गेला तर ते फायदेशीर ठरतं.\" \n\n\"बकरीचं दूध अल्प प्रमाणात मिळतं, तसंच मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन काढलं तरी ते देखील फायदेशीर नाही. त्यातूनच बोकडांच्या निर्यातीची संकल्पना समोर आली. पण याला विरोध झाला. लोकांना बोकडांची काळजी आहे, पण माणसांची नाही. ही दुःखद गोष्ट आहे,\" असं खासदार डॉ. महात्मे सांगतात. \n\n'मेंढपाळांकडे दुसरा पर्याय काय?'\n\nएकवेळ शेतकऱ्यांकडे त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ासना दाखवावा अशी विनंती नीनाने मला केली आणि मग त्या नवीन मुलाला सेटवर बोलवण्यात आलं.\"\n\nआपल्या पुस्तकातल्या एका लेखात अब्बास म्हणतात, \"मी 5000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देऊ शकत नसल्याचं अमिताभला भेटल्यावर सांगितलं. अमिताभच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी होती. \n\nमी विचारलं, नोकरीत जास्त पैसे मिळत होते का? उत्तर आलं, \"हो, दरमहा 1600 रुपये\"\n\n\"तुला रोल मिळेल की नाही याची खात्री नसताना अशी नोकरी सोडून का आलास?\" मी विचारलं. अमिताभने आत्मविश्वासाने सांगितलं, \"माणसाला असा धोका पत्करावाच लागतो.\" हा आत्मविश्वास ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गोष्ट होती.\n\nयात बिहारच्या अन्वर अली या मुसलमान तरुणाची भूमिका अमिताभ करत होते. फिल्मचं बजेट कमी होतं आणि प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट पंढरी जूकर एकही पैसा न घेता ही फिल्म करायला तयार झाले होते. पण ते खूप व्यग्र होते. \n\nअब्बास यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी अमिताभनी हा किस्सा सांगितला होता. \"फिल्मचं शूटिंग गोव्यात होतं. जूकर यांनी सांगितलं, की माझ्याकडे शूटिंगच्या एक आठवडा आधीच वेळ आहे. म्हणून मग मी एक आठवडा आधी येऊन अमिताभची दाढी लावून जाईन. तेव्हा मेकअपचं काम तितकं विकसित नव्हतं. एकेक केस जोडून दाढी तयार केली जाई. मग मी एक आठवडाभर दाढी लावून फिरत होतो. दाढी निघू नये म्हणून आठवडाभर आंघोळही केली नव्हती.\"\n\nया फिल्ममधल्या अमिताभच्या कामाचं खूप कौतुक झालं. एका नवख्या कलाकाराच्या दृष्टीने ही कठीण भूमिका होती. \n\n'हा मुलगा सुपरस्टार बनेल, असं वाटलं नव्हतं'\n\nफिल्ममधलं एकमेव स्त्री पात्र शहनाज या अभिनेत्रीने वठवलं होतं. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, \"त्यांचा आवाज चांगला होता पण तेव्हा त्यांच्याकडे पाहून मला असं अजिबात वाटलं नव्हतं, की हा उंच - सडपातळ माणूस एक दिवस सुपरस्टार बनेल. सेटवर ते अगदी शांत असत. फिल्ममध्ये पोर्तुगीज त्यांचा छळ करत आहेत, असा एक सीन होता. त्यांचे पाय जखमी आहेत आणि ते सरपटत आहेत. हा सीन त्यांनी केल्यावर सेटवरच्या सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तेव्हा मला जाणवलं, की हा मुलगा खूप पुढे जाईल.\" \n\nयाच शहनाज यांच्यासोबत टीनू आनंद यांनी लग्न केलं.\n\nसात हिंदुस्तानी सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. \n\nही फिल्म करताना अब्बास यांना एक प्रयोग केला होता. कलाकार ज्या राज्याचा आहे त्यापेक्षा अतिशय वेगळी भूमिका तो वठवत होता. म्हणूनच मग बंगालचे हिरो उत्पल दत्त यांना पंजाबी शेतकरी करण्यात आलं. मल्याळी हिरो मुध हे बंगाली झाले. मॉर्डन दिसणाऱ्या जलाल आगा यांना ग्रामीण मराठी पात्र देण्यात आलं. अभिनेता अन्वर अली (महमूद यांचा भाऊ) यांना एका आरएसएस कार्यकर्त्याची भूमिका देण्यात आली ज्याला ऊर्दूचा तिटकारा आहे. आणि अमिताभ हिंदी न आवडणारे ऊर्दू शायर होते.\n\nपहिल्या फिल्ममध्ये हिंदीचा तिटकारा असणारं पात्र वठवणारा हा तरूण अभिनेता पुढे जाऊन हिंदी फिल्म्सचा शहेनशाह झाला. \n\nशहेनशाहा अमिताभ बच्चनच्या याच पहिल्या फिल्मला आज 50 वर्षं पूर्ण झाली आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला..."} {"inputs":"...ासनाचं धोरण ब्राह्मणी वळणाचं होतं यात शंकाच नाही. \n\nशूद्र अर्थात चातुवर्ण्य व्यवस्थेत सगळ्यांत शेवटच्या स्थानी असणाऱ्या समाजाला वावरताना मानेभोवती एक भांडं बाळगावं लागे. त्यांच्यामुळे हवा प्रदूषित होऊ नये, असं कारण देण्यात येत असे. \n\nशूद्रांना कमरेभोवती एक झाडूही गुंडाळावा लागे. शूद्र ज्या जागी चालतात ती जागा अपवित्र होऊ नये म्हणून जमीन साफ करण्यासाठी झाडू असा या प्रथेमागचा विचार होता. अशा प्रथा कर्मठ जातीव्यवस्थेचं पराकोटीची अवस्था सिद्ध करतात. \n\nमुंबईत बुधवारी झालेला रेलरोको\n\nब्राह्मण समाजातील... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू, तसंच उनामध्ये झालेली मारहाण, यामुळे दलितांमध्ये अस्वस्थता बळावते आहे. कोरेगावमध्ये दोनशे वर्षापूर्वीच्या लढाईत जीव गमावलेल्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेली लाखोंची गर्दी या असंतोषाचं प्रतीक आहे. \n\nआणि कोरेगावात झालेले हल्ले दलितांवर होणारे अत्याचार म्हणजे त्यांच्या महत्त्वाकांक्षेला चिरडून टाकण्याचा प्रयत्न आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ासाठी ठाकरे सरकारने आजपासून महाराष्ट्रातील चार मोठी शहरं - मुंबई महानगर क्षेत्र, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूर - अंशतः बंद केली आहेत. \n\nमुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलंय. पण 31 मार्च पर्यंत राज्यातल्या या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद राहणार आहे.\n\nशिवाय, काम बंद राहिलं तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये, आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय.\n\nकोरोना रुग्णांचा रेल्वेतून प्रवास?\n\n16 मार्चला मुंबईहून जबलपू... उर्वरित लेख लिहा:","targets":".\" \n\nमहत्त्वाचे मुद्दे- \n\nवाचा - मुंबई, पुणे, नागपूर लॉकडाऊनचा महाराष्ट्राला असा बसेल आर्थिक फटका\n\n19 मार्च, गुरुवार \n\nमुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.\n\n31 मार्चपर्यंत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.\n\nपाहा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काय घोषणा केली - \n\nमुंबईतल्या महत्त्वाच्या रस्त्यांवरची दुकानं आणि व्यावसायिक प्रतिष्ठानं एकदिवसाआड बंद ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांनी दिले आहेत. यामुळे मुंबईतल्या महत्त्वांच्या रस्त्यांवरची गर्दी कमी करता येईल अशी आशा मुंबई महापालिकेनं व्यक्त केली आहे. \n\nउल्हासनगरमधील 49 वर्षीय महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला दुबईहून परतली होती. तर मुंबईतल्या 22 वर्षीय तरुणीलाही कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. ही तरुणी युकेवरून प्रवास करून आली होती. अहमदनगरमधील 51 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. संबंधित व्यक्ती दुबईहून प्रवास करुन आली होती. \n\nमहाराष्ट्रातले काही विद्यार्थी सिंगापूरमध्ये अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू असून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंगापूरमधल्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून आहेत. \n\nराजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतले महत्त्वाचे मुद्दे- \n\n18 मार्च, बुधवार \n\nपिंपरी चिंचवडमध्ये एका 21 वर्षीय तरुणाला, मुंबईतील एका महिलेला आणि रत्नागिरीमधील 50 वर्षिय व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. \n\nपिंपरी चिंचवडमधील व्यक्ती फिलिपाइन्स, सिंगापूर, श्रीलंका असा प्रवास करुन आली आहे. तर मुंबईतील महिला अमेरिकेतून आली आहे. रत्नागिरीचा रुग्ण दुबईतून आला आहे.\n\nमहाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी ऑनलाईन पत्रकार परिषद घेत राज्यातील परिस्थितीविषयी माहिती दिली. राज्यात 8 नव्या ठिकाणी कोरोना व्हायरसची चाचणी करण्याची सोय होणार आहे. त्यातील 3 केंद्रे उद्यापासूनच सुरु होतील असं त्यांनी सांगितलं.\n\nKEM (मुंबई), कस्तुरबा रुग्णालयात दुसरं युनिट (मुंबई), बीजे मेडिकल कॉलेज (पुणे) या 3 ठिकाणी 1-2 दिवसांत चाचणी सुरू होणार. हाफकिन इन्स्टिट्यूट (मुंबई), जेजे हॉस्पिटल (मुंबई), औरंगाबाद, धुळे, मिरज, सोलापूरमधल्या सरकारी दवाखान्यांत 10-15 दिवसांत सुरू होणार अशी माहिती..."} {"inputs":"...ासाठी पुण्यात आणलं. काश्मीर मधील वातावरणातून बाहेर सकारात्मकतेचं वातावरण, आपलेपण मिळालं तर ही मुले काश्मीरमध्ये जाऊन भारताबद्दल सकारात्मक होतील असं नहार म्हणतात. कारगिल युध्दानंतर अनेक मुलांची जबाबदारी ते उचलतायत. आजपर्यंत झालेल्या हल्ल्यात देशाबाहेरील शक्ती असायच्या. आत्मघातकी हल्ले करणारे देखील अफगाणी किंवा पाकिस्तानी असायचे मात्र पहिल्यांदाच एखादा काश्मिरी युवक आत्मघातकी हल्ल्यात सहभागी होणं हे अस्वस्थ करणार असल्याचं नहार म्हणाले.\n\nपुण्यात अनेक काश्मिरी मुलं आनंदाने शिकतायत. नोकरी करतायत. जवळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वप्न आहे .\n\nअर्थात आशादायी चित्र निर्माण होईल असं म्हणत आणि काश्मिरी चहाचा आस्वाद घेत आम्ही निरोप घेतला. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ासाठी माझ्याकडे परवानगी मागितली. यामुळं मला आणखी विश्वास आला. तेव्हा मी त्यांना विचारला, मी माझी आत्मकथा लिहीन, तुम्ही अनुवादित कराल? त्यांनी होकार दिला. त्यानंतर 'The Truth About Me: A Hijra Life Story' हे पुस्तक प्रकाशित झालं.\"\n\nआत्मकथा इंग्रजीतच का पहिल्यांदा प्रकाशित केली, मागेही एक कारण असल्याचं रेवती सांगतात.\n\nत्या सांगतात, \"मी आत्मकथेत माझ्या आयुष्यातली कुठलीच गोष्ट लपवून ठेवली नव्हती. सर्व काही उघडपणे लिहिलं. त्यामुळं आत्मकथा थेट तामिळ भाषेत प्रकाशित झाली, तर अनेक लोकांना ते अवघडल्यासारख... उर्वरित लेख लिहा:","targets":"ायी आहे. पण अजून आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचाय,\" असं रेवती सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ासाठी वेगळी तुकडी अशी विभागणी करण्यात आली होती. \n\nबॅंकेवर हल्ला करून पैसे लुटणा-या तुकडीमध्ये भालेराव यांचा समावेश होता. ही योजना यशस्वी झाली त्यात प्रतिकार करणा-या 9-10 जणांचे प्राण गेले. स्वातंत्र्य सैनिक सर्व परत सुखरूप आले. \n\nपत्रकारितेला सुरुवात \n\nआपल्या पत्रकारितेचा पाया स्वातंत्र्य आंदोलनातच बांधला गेला असं अनंत भालेरावांना वाटत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात आनंद वाघमारे यांनी मराठवाडा नावाचे एक नियतकालिक काढले होते. त्यावर निजामाने बंदी आणली. \n\nनिजामाने बंदी आणली की, वाघमारे पुन्हा नव्या न... उर्वरित लेख लिहा:","targets":"खटल्याचं कामकाज पूर्ण होईपर्यंत वर्ष-दीड वर्ष गेलं. हा खटला इन कॅमेरा होता म्हणजे न्यायालयात काय सुरू आहे याची बातमी बाहेर येत नव्हती. \n\nशक्य ते पुरावे सादर करण्यात आले पण भालेराव हा खटला हरले. त्यामुळे त्यांना आणि सुराणा यांना 1965 मध्ये तीन महिन्यांच्या सक्तमजुरीची शिक्षा झाली. खटला जिंकूनही तल्यार खान यांची स्थिती हरल्यासारखीच झाली होती. पुढे तल्यार खान यांना आपलं पद सोडावं लागलं. \n\nतीन महिन्यांची शिक्षा भोगून झाल्यावर सुराणा आणि भालेराव बाहेर आले. त्यानंतर जनतेनी त्यांचे भव्य स्वागत केले होते. \n\nपुढे आणीबाणीच्या काळातही त्यांनी दै. मराठवाडामध्ये सरकारविरोधात अनेक लेख छापले त्यामुळे त्यांना 1975 ते 1977 या काळात तुरुंगवास भोगावा लागला. \n\nपत्रकारांसाठी आदर्श \n\nअनंत भालेरावांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये 9 हजाराहून अधिक अग्रलेख आणि 8 हजारांहून अधिक विशेष लेख लिहिले आहेत. त्यांचे निवडक लेख कावड आणि आलो याची कारणासी या पुस्तकांमध्ये वाचायला मिळतात. \n\nगल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि कोपऱ्यापासून ते कॅलिफोर्नियापर्यंत सर्व विषयांवर त्यांनी लिखाण केले आहे. \n\nज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी भालेराव यांच्यावर लेख लिहिला होता, त्यात त्यांनी भालेरावांना 'पत्रकारितेचं ज्ञानपीठ म्हटलं होतं. अगदी योग्य शब्दांत हे वर्णन आहे असंच मला वाटतं. केवळ मराठवाड्याच्याच नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून येऊन मराठी पत्रकारितेमध्ये करिअर घडवू पाहणा-या तरुण-तरुणींसाठी ते आदर्श आहेत यात शंकाच नाही. \n\n'तर मग फोर्थ इस्टेट म्हणू नका'\n\nअनंत भालेरावांसाठी पत्रकारिता म्हणजे ख-या अर्थाने लोकशाहीचा चौथा स्तंभ होती आणि त्याचं पावित्र्य राखण्याबाबत ते कमालीचे आग्रही होते ते म्हणत, \"वृत्तपत्रांचं काम हे सत्तेवर अंकुश ठेवणं व ज्यांना आधार नाही त्यांना आधार देणं हेच असलं पाहिजे. तुम्हाला नुसता व्यवसाय करायचा असेल, सिमेंटच्या कारखान्याला असतो तसा धंदा करायचा असेल तर करा. मग फोर्थ इस्टेट म्हणून दावा सांगू नका.\" \n\nपत्रकारितेतील त्यांचे आदर्श टिळक, आगरकर आणि आंबेडकर हे होते. त्यांच्याइतकं नाही तर निदान त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावर जरी आपल्याला चालता आलं तर स्वतःला धन्य समजू असं ते त्यांना वाटत असे ते म्हणत, \"आपण मराठी पत्रकार ज्या टिळक-आगरकरांची व फुले आंबेडकरांची परंपरा मोठ्या अभिमानाने मिरवीत असतो ती सर्व माणसे सर्वार्थाने समर्थ व जीवनाचा समग्र..."} {"inputs":"...ासाठी समिती स्थापन केली. \n\nत्यावरून तत्काळ राजकारण सुरू झालं.\n\nभाजपनं स्थगिती आणि चौकशीचं सरकार राजकारण करत आल्याचा आरोप केला. हे राजकारण अद्याप थांबलेलं नाही. कारशेडची जागा बदलता येईल का यासाठी ठाकरे सरकारनं नेमलेल्या कारशेड समितीच्या अहवालात कारशेडची जागा बदलणं व्यवहार्य नसल्याची शिफारस करण्यात आली आहे.\n\nआरे सोडून अन्यत्र कारशेडचं ठिकाण हलवलं तर अतिरिक्त खर्चाचा भार सरकारच्या तिजोरीवर पडेल, असं त्यात म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी लगेचच हा मुद्दा उचलत स्थगिती हटवून काम सुरू करण्याची मागणी केल... उर्वरित लेख लिहा:","targets":"भा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणही केलं आणि मंत्री एकनाथ शिंदे त्यांना भेटायलाही गेले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी या कथित गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश दिले. \n\n'शिवस्मारका'च्या कामांची चौकशी करा\n\nराज्यात निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं शिवस्मारकाच्या कामांबाबत आणि निविदांबाबत आक्षेप घेतले होते. सचिन सावंत आणि नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन तत्कालिन भाजप सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.\n\nशिवस्मारकाचे संकल्पित चित्र\n\nपण चंद्रकांत पाटील यांनी त्या आरोपांना बिनबुडाचं म्हटलं होतं. पण आताही कॉंग्रेस ही मागणी परत करतं आहे.\n\n\"सरकार बदलल्यावर नव्या सरकारकडेही आमची 'शिवस्मारका'च्या कामात जो घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी आहे. आम्ही पाठपुरावा करत राहू,\" सचिन सावंत यांनी म्हटलं. \n\nउद्धव ठाकरे यांच्या सरकारनं याबाबत चौकशीचे कोणतेही आदेश अद्याप दिलेले नाही आहेत. अर्थात, शिवस्मारक हा महाराष्ट्रात कायमच भावनिक मुद्दा राहिला आहे.\n\nपण हे चौकशांचं राजकारण नवंही नाही आणि लवकर थांबणारही नाही. \n\n\"ज्या ज्या वेळेस सत्तांतर होतं आणि विरोधातला पक्ष सत्तेत येतो तेव्हा विरोधात असतांना केलेले आरोप सिद्ध करण्यासाठी अशा चौकशा सुरु होतात. त्या राजकारणातून प्रेरित असतातच, पण त्यातून हेच दाखवायचं असतं की आम्ही आमची भूमिका बदललेली नाही,\" असं राजकीय अभ्यासक अभय देशपांडे म्हणतात.\n\n\"उदाहरणार्थ- 'आरे'च्या प्रकरणात शिवसेनेनं भूमिका घेतली होती. आता सत्तेत आल्यावर जर चौकशी झाली नसती तर भूमिका बदललेली आहे असं वाटलं असतं आणि पुढेही जाता आलं नसतं. भीमा कोरेगावमध्ये हिंदुत्ववादी गटांचा हात आहे अशी राष्ट्रवादीची पहिल्यापासूनच भूमिका होती,\" देशपांडे म्हणतात. \n\n'महाविकास आघाडी'चं सरकार आल्यावर न्यायमूर्ती लोया यांच्या कथित संशयास्पद मृत्यूप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी झाली होती. काही लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती पण कोणी पुरावे घेऊन आलं नाही असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं.\n\nन्यायमूर्ती लोया हे गुजरातमधल्या सोहराबुद्दिन प्रकरणातले न्यायाधीश होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ासारखे 100 ते 150 अनोळखी लोक सामील झाले. या ग्रुपमध्ये खूप लेफ्टिस्ट आल्याचं त्यांनी त्यावेळी म्हटलं. त्यानंतर त्यांनी या ग्रुपमध्ये मेसेजेस पाठवणं थांबवलं.\"\n\nया कालावधीत ग्रुपचं नाव वारंवार बदलल्याचं ग्रुपमध्ये सहभागी झालेल्या अनेकांचं म्हणणं आहे. ' युनिटी अगेन्स्ट लेफ्ट, एबीव्हीपी मुर्दाबाद, एबीव्हीपी झिंदाबाद, लेफ्टिस्ट डूब मरो' अशी ही नावं होती. \n\nव्हॉट्सअप ग्रुपचे सदस्य\n\nहर्षितनी या ग्रुपमध्ये एक मेसेज पाठवला होता, नंतर तो त्याने डिलीट केला. तो काय होता, हे विचारल्यानंतर त्याने सांगितलं, \"ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्थ्याने सांगितलं. हा विद्यार्थी त्याच साबरमती हॉस्टेलचा आहे जिथे तोडफोड झाली. \n\nअनेक बाहेरचे लोकही या ग्रुपमध्ये होते. आपण जेएनयूचे नाही आणि विद्यार्थीही नाही, असं त्यांच्यापैकी काहींचं म्हणणं आहे. \n\nआपण अनेक 'प्रोटेस्ट ग्रुप्स' मध्य सहभागी असून तितेच आपल्याला ही इनव्हाइट लिंक मिळाल्याचं एका महिलेने बीबीसीला सांगितलं. त्या लोकांचं प्लानिंग जाणून घेण्यासाठीच ही महिलादेखील त्या ग्रुपमध्ये सहभागी झाली. \n\nतर आपण पत्रकार असून ग्रुप चॅट पाहण्यासाठी लिंकद्वारे सहभागी झाल्याचा दावा भवदीप नावाच्या व्यक्तीने केला. आता देखील या ग्रुपमध्ये साधारण अडीचशे लोक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nतर आपल्याला कोणीतरी या ग्रुपमध्ये अॅड केल्याचं आदित्यने सांगितलं. तो जेएनयूचा विद्यार्थीही नाही किंवा कोणत्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचाही नाही. पण या घटनेमध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांना आपण ओळखत असल्याचं त्याने सांगितलं. उजव्या विचारसरणीचे काही प्राध्यापक यामध्ये सहभागी असल्याचा त्याचा दावा आहे. \n\nव्हॉट्सअप संभाषण\n\nजेएनयूमध्ये तिसऱ्या वर्षाचा पीएचडीचा विद्यार्थी असणारा आशिषही असंच काहीसं सांगतो. पण तो या वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रुपचा अॅडमिनही आहे. या ग्रुपच्या अनेक अॅडमिन्सपैकी एक नाव त्याचं आहे. \n\nपण आपल्याला दुसऱ्या कोणीतरी ग्रुपमध्ये अॅड केलं आणि अॅडमिन केलं, त्यावेळी आपण कँपसमध्ये नव्हतो, असं त्याचं म्हणणं आहे. \n\nत्याने सांगितलं, \"त्या घटनेच्या रात्री मी घरून परतलो. रात्री 10 वाजता मी जेएनयूला पोहोचलो. आणि पाच तास बाहेर उभा होतो. या घटनेशी माझं काही देणं-घेणं नाही.\"\n\nया घटनेच्या रात्रीपासून आपल्याला सतत फोन येत असून त्यातले अनेक लोक आपल्याला धमक्या देत आहेत, ठावठिकाणा विचारत असल्याने आपण घाबरलो असल्याचं या सगळ्यांचंच म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ासून इंदिरा गांधींची भूमिका दलित आणि ओबीसींना बरोबर घेण्याची सुरु झाली.\" \n\n\"पण तोपर्यंत उशीर झाला होता. काँग्रेसमध्ये आपल्याला स्थान मिळत नाही अशी भावना तयार झालेले ओबीसी नंतरच्या काळात 1984 ला शिवसेनेनं हिंदुत्वाची भूमिका घेतल्यावर त्यांच्याकडे आकर्षित झाले. त्याकाळात भाजपनं प्रामुख्यानं ओबीसी राजकारणाला सुरुवात केली. भाजप नेते त्यांना संघटित करत होते. त्यांनी माधव फॉर्म्युला आणला. त्यातच मंडल आयोगानंतर शिवसेनेला स्पष्ट भूमिका घेता आली नाही. परिणामी छगन भुजबळांसारखे नेते बाहेर पडले,\" बिरमल सांग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना मात्र भाजपचा माधव फार्म्यूला मागे पडला नसला तरी तो कमकुवत झाल्याच वाटतं. \"पंकजा मुंडे यांच्या पराभवसाठी पक्षातून रसद पुरवली गेली हे आता लपून राहिले नाही. त्यामुळे उद्याच्या काळात पंकजा यांनी वेगळा निर्णय घेतल्यास भाजपचा माधव फॉर्म्युला कुठेच नसेल असे वाटते.\"\n\nयाबाबत श्रीमंत माने सांगतात, \"माधव फॉर्म्युल्यातील कुणीच भाजपकडे उरले नाहीत. मुंडे कुटुंब आहे, पण ते नाराज आहेत. खडसे सोडून गेले. माळी समाजाचा नेता भाजपकडे नाही. धनगर समाजाचे महादेव जानकर आहेत, पण तेही पंकजा मुंडेंच्या बाजूचे आहेत. त्यात आरक्षण न दिल्याने धनगर समाज नाराज आहे. एकूणच ओबीसींचे सर्व दुवे भाजपपासून तुटले आहेत.\"\n\nएकनाथ खडसे यांना भाजपनं जाऊ दिलं. पंकजा मुंडे यांची नाराजी स्पष्टपणे दिसून येत आहे. विदर्भातली इतरही ओबीसी नेते पक्षात नाराज असल्याचा चर्चा आहे. त्यामुळे मग भाजप त्यांच्या जुन्या 'माधव' फॉर्म्युल्यापासून दूर जात आहे का की तो कायम आहे, असासुद्धा सवाल उपस्थित केला जात आहे. \n\nत्यावर राजेंद्र साठे सांगतात, \"अशा दोनतीन उदाहरणांवरून एकाएकी असा निष्कर्ष घाईनं काढणं मला थोडंसं धाडसाचं वाटतं. वर्षानुवर्ष भाजपनं ओबीसींमध्ये त्यांची फळी निर्माण केली आहे ती त्यांनी गमावली आहे किंवा ते असं लगेच गमावू देतील असं मला वाटत नाही. त्यांचे नवे कार्यकर्ते उभे राहिलेलेसुद्धा दिसत आहेत. त्यांनी हा कार्यक्रम सोडला आहे असं वाटत नाही.\" \n\nमग सहाजिक प्रश्न उभा राहतो की ओबीसी नेते सेडून गेल्याचा भाजपला काही फटका बसू शकतो का? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इथं वाचू शकता. \n\nमहाजन-मुंडे आणि फडणवीसांच्या भाजपमध्ये काय फरक? \n\nमहाजन-मुंडेंची भाजप आणि फडणवीसांची भाजपमध्ये नक्कीच फरक असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\nमहत्त्वाचं म्हणजे मुंडे आणि महाजनांच्या काळात केंद्रातल्या नेत्यांकडून राज्यातल्या नेत्यांना बऱ्यापैकी स्वातंत्र्य होतं. आता मात्र एकूणच भाजपमध्ये केंद्रीकरण झालेलं दिसतं. त्यामुळे राज्यात मासबेस असलेल्या नेत्यांना वाव दिला जात नाही, असं निरिक्षण बिरमल नोंदवतात. \n\n\"महाजन-ठाकरे युतीनंतर भाजपनं विदर्भातल्या जास्त जागा लढवल्या आणि शिवसेनेनं मराठवाड्यातल्या. त्यामुळे भाजपला विदर्भात त्यांचा ओबीसी आणि शिवसेनेला मराठवाड्यात त्यांचा मराठा बेस पक्का करता आला. पण आता मात्र भाजप आधी प्रमाणे ठरवून निर्णय न घेता त्या त्या वेळची परिस्थिती आणि निवडणुका पाहून किती..."} {"inputs":"...ासून भाजपविरोधात आवाज उठवत आहेत. त्यांनी भाजपला दलित विरोधी पक्ष असा आरोप केला आहे.\n\nभाजप हे समाजात दुही निर्माण करत आहे, असं म्हणत त्यांनी डिसेंबर 2018मध्ये भाजपला रामराम ठोकला होता. \n\nफुलेसोबत समाजवादी पक्षाचे नेते आणि फतेहपूरचे माजी खासदार राकेश सचान यांनाही त्यांना काँग्रेसकडं खेचलं आहे. या 2 नेत्यांना काँग्रेसकडं वळवणं हे मोठं यश मानलं जात आहे. संबंधित मतदार संघात नावलौकिक असणाऱ्या इतर पक्षातल्या नेत्यांना जोडण्यावर काँग्रेसचा भर राहणार आहे. \n\nलोकसभा निवडणुकींसाठी प्रियंका यांनी प्रत्येक मत... उर्वरित लेख लिहा:","targets":"जाणकारांच्या मते कोणत्याही देशात सुरक्षेपेक्षा दुसरा मोठा मुद्दा असूच शकत नाही. याच कारणांमुळे रफाल, बेरोजगारी, शेती संकटासारखे मुद्दे अचानक मागे पडले आहेत.\n\nदुसऱ्या बाजूला बालाकोट मुद्द्याची भाजपला झळही बसली आहे. यादरम्यान काँग्रेस कोणती रणनीती अमलात आणेल आणि प्रियंका त्यात का भूमिका बजावतील, हे येणारी वेळच सांगेल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाहतात. लॉकडाऊनमध्ये घरी गेलेली मुलं आता कुठे परतली नाहीत तोच परीक्षाच स्थगित झाली. त्यामुळे फक्त परीक्षाच नाही तर इतर गोष्टीही जटील होऊन बसल्या आहेत.\n\nप्रातिनिधिक छायाचित्र\n\nMPSC करणारे सगळेच विद्यार्थी पुण्यात नसतात. काही आपल्या गावी असतात. त्यांचे पालक आता आपला मुलगा किंवा मुलगी नोकरी करेल, या अपेक्षेवर आहेत. कोरोनामुळे बिघडललेली आर्थिक घडी पाहता ही अपेक्षा जास्तच वाढली असेल.\n\nमुलगी जर एमपीएससी करत असेल आणि तिथे काहीही कमी-जास्त झालं की तिच्या घरचे आधी लग्नाचं हत्यार बाहेर काढतात. \n\nम्हणजे परी... उर्वरित लेख लिहा:","targets":"विद्यार्थ्यांवर लाठीमार करताना या पोलिसांना त्यांच्या उमेदवारीचे दिवस आठवले असतील का? की कर्तव्यपूर्तीच्या नावाखाली ते सगळं विसरले असतील? \n\nबीबीसी मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलताना एक विद्यार्थी म्हणाला की, आता हेच आमचं शाहीनबाग आहे. पुढच्या काही दिवसांत काही जिल्ह्यात लॉकडाऊन लागण्याची शक्यताही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवली. फक्त परीक्षा स्थगित करण्याचा मुहूर्त मात्र चुकला. \n\nएमपीएसचीच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, प्रत्यक्ष परीक्षेपेक्षा कठीण होऊन बसलेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाहरुखने या मुलाखती गप्पा मारल्या आहेत. हॉलिवुड अॅक्टर मायकल फॉक्स यांना आपण प्रेरणास्रोतच नाही तर गुरू मानत असल्याचं शाहरुखनं म्हटलंय. \n\nलहान असताना जर आपल्याला कोणत्या इंग्रजी कलाकारापासून प्रेरणा मिळाली वा शिकायला मिळालं असेल तर ते मायकल फॉक्स यांच्याकडून असल्याचं शाहरुखने या मुलाखतीत सांगितलं. फॉक्स यांची अभिनयाची पद्धत, त्यांचा उत्साह आपल्याला आवडत असल्याचं शाहरुख म्हणतो. शाहरुख त्यांचे अनेक सिनेमे पाहत असे आणि अॅक्टिंगमधल्या अनेक गोष्टी आपण त्यांच्याकडे पाहून शिकल्याचं शाहरुख सांगतो. \n\n'आर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहरुखनं सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाहिले होते. 1861मध्ये सर कनिंगहम यांनी त्या वेळचे गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग यांना लिहिलेलं पत्र महत्त्वाचं आहे. \n\n\"भारताच्या ब्रिटिश अमलाखाली असलेल्या प्रदेशातून, कोणत्याही प्रांतातून, हिंडताना प्राचीन वारशाबद्दलची उदासीनता जाणवते. अत्यंत रेखीव आणि कलात्मक असूनसुध्दा प्राचीन वास्तूंची, स्मारकांची हेळसांड खिन्न करणारी आहे. जागोजागी पुरातन भारतीय संस्कृतीचे सुंदर अवशेष अगदी दुर्लक्षित अवस्थेत पडलेले दिसतात.\n\n\"'दुर्लक्षित' हा शब्द दुरुस्ती, डागडुजी, ह्याला उद्देशून नाही, इतक्या अवशेषांना दुरुस्त क... उर्वरित लेख लिहा:","targets":"स होती. तब्बल वर्षभर काम करून 10,714 रुपये 3 आणे आणि 1 पै खर्च करून 24 आराखडे, 35 फोटो आणि 76 साचे अंबरनाथ मंदिराचे तयार करण्यात आले.\n\nडॉ. कानिटकर म्हणतात, \"आपल्याकडे एवढा अमूल्य ठेवा आहे मात्र तो आपण जपायला हवा. मंदिराच्या परिसरात काहीच करायला नको. आज अंबरनाथच्या शिवमंदिराच्या अगदी काही अंतरावरच मोठ्या प्रमाणात बांधकाम होत आहे. तसंच येथील MIDCच्या प्रदूषणाचाही परिणाम या मंदिरातील दगडावर होतोय.\n\n\"हे मंदिर मोठं पर्यटनस्थळ व्हावं, असं आपण म्हणत जरी असलो, तरी तशा सोयीसुविधा आपण देत नाही आहोत. आजही मंदिराच्या आवारात तुम्हाला टॉयलेटची सोय नाहीये. तसंच मंदिराबद्दलची खूप चुकीची माहिती पसरवली जाते. माझी अशी अपेक्षा आहे की मंदिर आवारात याबद्दल एखादी माहिती पुस्तिका वितरीत केली जावी, जेणेकरून लोकांना या मंदिराच्या इतिहासाबद्दलची खरी माहिती कळेल.\"\n\nया मंदिराच्या परिसरात पवन शुक्ल यांचं संपूर्ण बालपण गेलं. त्यांच्या वडिलांनी 40 वर्षं या मंदिरामध्ये पुजाऱ्याचं काम पाहिलं. आता ही जबाबदारी ते पार पाडतात. ते सांगतात, \"या मंदिरात दर श्रावण महिन्यात मोठा उत्सव असतो. तसंच महाशिवरात्रीच्या निमित्ताने इथे जत्रासुध्दा भरते. महाशिवरात्रीला तर अंदाजे दोन-अडीच लाख लोक येतात.\"\n\n\"या वास्तूला आता हजार पूर्ण होत आहेत. तरीही या वास्तूला डागडुजीची गरज आहे, असं मला वाटत नाही. या हजार वर्षात या मंदिराने तिन्ही ऋतू कित्येकवेळा पाहिले असतील. तरीही हे मंदिर अजूनही जसंच्या तसं आहे. या मंदिरावरील कोरीवकाम अत्यंत सुरेख आहे.\"\n\nशुक्ला यांना वाटतं की \"जी वास्तू जूनी आहे तिला जुनीच राहू दिलं तर ती चांगली दिसते. मात्र जर जुन्या वास्तूचं नूतनीकरण केलं तर तिचं ऐतिहासिक महत्त्व कमी होतं. ज्या पूर्वीच्या कलाकृती असतात, त्या तशा राहात नाहीत.\"\n\nमुंबईच्याजवळ असूनही दुर्लक्षित\n\nमंदिर परिसराजवळच 35 वर्षांपासून राहणारे आनंद तुळसंगकर यांनी या मंदिर परिसरात होणारे बदल जवळून पाहिले आहेत. ते सांगतात, \"पूर्वी पेक्षा आता मंदिरात खूप बदल झाले आहेत. पूर्वी मंदिराच्या समोरील बाजूस काहीच नव्हतं. पण आता तिथे सुंदर बाग करण्यात आली आहे. तसंच येणाऱ्या भाविकांना इथे महाप्रसादही दिला जातो. पण हे बदल फार पूर्वीच व्हायला हवे होते, असं ते सांगतात.\n\n\"देशातील 12 ज्योतिर्लिंगांइतकंच हे मंदिर जुनं आहे. मात्र या मंदिराकडे प्रशासनाकडून पाहिजे तसं लक्ष दिलं गेलं नाही. मुंबईच्या इतक्या..."} {"inputs":"...ाहिलेत का? त्यामध्ये शहरातील ट्रॅफिक सिस्टिम हॅकिंगच्या मदतीने विस्कळीत केल्याचं दाखवण्यात आलं आहे. अशाप्रकारे एखादी ट्रॅफिक सिस्टिम हॅक करून संपूर्ण शहरात चक्काजाम करणं शक्य आहे का, याबाबत बीबीसीने संदीय गादिया यांच्याशी संवाद साधला. संदीप गादिया हे सायबर इन्व्हेस्टिगशन क्षेत्रात काम करणाऱ्या सायबर फर्स्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि सायबर क्राईम एक्सपर्ट आहेत. \n\nगादिया सांगतात, \"ट्रॅफिक सिस्टिमचे तंत्रज्ञान विदेशात आधीपासूनच वापरण्यात येतं. विदेशात अशाप्रकारच्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"निर्णय घेण्यात आला आहे. ही यंत्रणा अत्यंत सुरक्षित असेल. या क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेऊनच यंत्रणेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.\" मसीरकर सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाही कोटींची जीव वाचवला आहे.\n\nकाही लशींची निर्मिती पेशींमध्ये रोगट कण वाढवून केली जाते. त्यातून आजार उद्भवू नये यासाठी ते कण नंतर मारून टाकले जातात किंवा दुबळे केले जातात. हे निष्क्रिय कण सक्रिय घटक बनतात- रोगप्रतिकारक यंत्रणेला काय शोधायचे हे याद्वारे शिकवलं जातं.\n\nअनेक दशकं पोलिओची लस माकडाच्या मूत्रपिंडातील पेशींपासून केली जात होती, त्यातील काही पेशी 'सिमियन व्हायरस 40' या विषाणूने संसर्गित झालेल्या होत्या, असं नंतर लक्षात आलं. आजच्या लशींबाबत सखोल चाळणी केलेली असते, आणि त्यांची वाढ ज्या पेशीं... उर्वरित लेख लिहा:","targets":"जुंतुक हिरव्या कापडात गुंडाळून तो गर्भ वायव्य स्टॉकहोममधील कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटकडे पाठवण्यात आला.\n\nत्या वेळी हेफ्लिक त्यांना संशोधनासाठी लागणाऱ्या पेशी या संस्थेकडून घेत होते. फिलाडेल्फियातील विस्टार इन्स्टिट्यूटमधल्या त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी काही तंतू विविध काचेच्या बाटल्यांमध्ये 37 अंश सेल्सियस इतक्या तापमानाखाली उबवून ठेवले होते. \n\nपेशींना एकत्र पकडून ठेवणारं प्रथिन सुटं करण्यासाठी त्यांनी एक एन्झाइम वापरलं, त्याचप्रमाणे या विभाजनासाठी गरजेचे घटक असलेलं \"वृद्धी माध्यम\" द्रवही त्यात घातलं. काही दिवसांनी त्यांच्याकडे पेशींचा एकसलग ताव त्यांच्याकडे तयार झाला.\n\nयांपैकी एक पेशी अखेरीस \"डब्ल्यूआय-38\" पेशीसमूहामध्ये रूपांतरित झाल्या, त्याला 'विस्टार इन्स्टिट्यूट गर्भ 38' यवरून \"डब्ल्यूआय-38\" हे संबोधन प्राप्त झालं.\n\nत्यानंतरच्या वर्षांमध्ये या पेशींच्या गोठवलेल्या कुप्या जगभरातील शेकडो प्रयोगशाळांकडे पाठवण्यात आल्या. त्यामुळे सध्या डब्ल्यूआय-38 हा जगभरातील सर्वांत जुन्या व सर्वाधिक विस्तृत उपलब्धता असलेल्या पेशीसमूहांपैकी एक आहे.\n\nहेफ्लिक यांनी 1984 साली- काहीसं असंवेदनशीलतेने- नमूद केल्याप्रमाणे, डब्ल्यूआय-38 \"ही मतदानयोग्य वयापर्यंत पोचलेली आतापर्यंतची पहिली सर्वसामान्य मानवी पेशी लोकसंख्या आहे.\" आता पोलिओ, गोवर, गालगुंड, रुबेला, कांजिण्या, नागीण, अडेनोव्हायरस, रेबीज व हेपटायटिस ए यांसारख्या आजारांविरोधात लस बनवण्यासाठी या पेशी नियमितपणे वापरल्या जातात.\n\nया पेशी इतक्या विशेष का आहेत? आणि त्यांच्या वापराचं समर्थन कसं करता येईल?\n\nपेशींचा अमर्याद पुरवठा\n\nया पेशी मर्त्य असल्याचा शोध हेफ्लिक यांनी लावल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, प्रत्येक वेळी पेशींचं विभाजन झाल्यावर त्यातील थोड्या पेशी बाजूला करून गोठवल्या, तर एकाच स्त्रोताकडून तत्त्वतः जवळपास अमर्याद पुरवठा शक्य होतो- एकूण सुमारे 1०,००,००,००,००,००,००,००,००,००,००० (एक खर्व खर्व) इतक्या संख्येने हा पुरवठा असतो.\n\nपेशींच्या वापरासंदर्भात वाद आहे.\n\nडब्ल्यूआय-38 या मर्त्य असल्या, तरी त्या संकलित केल्या जात असताना त्यांचं विभाजन तुलनेने कमी वेळा झालेलं असल्यामुळे, त्या हेफ्लिक मर्यादेपर्यंत पोहोचेपर्यंत जास्त काळासाठी वाढवता येऊ शकतात. \n\nबहुतांश डब्ल्यू-38 पेशींमध्ये 50 विभाजनं व्हायची उरलेली असतात, त्यातील प्रत्येक विभाजन पूर्ण व्हायला 24 तास लागतात,..."} {"inputs":"...ाही जणांविरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांचा शोध सुरू असल्याचं पोलिसांनी कोर्टाला कळवलं आहे. त्यांनी सध्या अटकपूर्व जामिनासाठी अर्ज सादर केला आहे. ज्यावर 17 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. \n\nयावर प्रतिक्रिया देताना शाळेचे सीईओ तौसिफ मदिकेरी म्हणाले, \"शाळेविरोधात देशद्रोहाचा गुन्हा का दाखल करण्यात आला हे माहिती नाही. हे सामान्या माणसाच्या कल्पनेच्या पलिकडचं आहे. आम्ही याविरोधात कोर्टात लढा देऊ.\"\n\nया प्रकरणात पोलिसांनी शालेय विद्यार्थ्यांचीही चौकशी केली. पोलीस विद्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी स्वतःला सावरलं. मला तिला आणखी घाबरवायचं नव्हतं.\"\n\nनझबुन्नीसाची मुलगी आपल्या मैत्रिणीच्या घरी राहतेय. ती रात्री झोपते घाबरून उठते, आईसाठी रडत असते, असं मैत्रिणीचे पालक सांगतात. \n\nते म्हणतात, \"ती म्हणते आपल्या चुकीसाठी आपल्या आईला शिक्षा नको. जे घडलं त्याचा तिला पश्चाताप आहे.\"\n\nशिक्षिका फरिदा बेगम यांना उच्च रक्तदाब आहे. त्यांना भविष्याची काळजी वाटतेय. त्या जेलमध्ये गेल्यामुळे आमच्या मुलीच्या लग्नात अडथळे येऊ शकतात, अशी भीती फरिदा बगेम यांचे पती मिर्झा बेग यांना वाटतेय. \n\nते म्हणाले, \"जे काही घडतंय ते बरोबर नाही.\"\n\nपण स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र सरकारनं उचलेल्या पावलावर आक्षेप घेतला आहे. धर्माच्या आधारावर भेदभाव होत असल्याचा त्यांचा आरोप आहे. \n\n\"दक्षिण कर्नाटकात एका शाळेत बाबरी मशिद पाडल्याचं नाटक करण्यात आलं होतं. त्या प्रकरणी फक्त एफआयआर होते आणि पण पुढे काही कारवाई होत नाही. पण बिदरच्या या प्रकरणात मात्र महिलांना अटक होते आणि लहान मुलांची चौकशी सुद्धा होते. हा कुठला न्याय आहे. मुलांनामध्ये आणून तुम्ही राजकारण का करत आहात\" असा सवाल स्थानिक कार्यकर्त्या लक्ष्मी बावगी यांनी उपस्थित केला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाही राव यांच्या महानतेचा दाखला द्यायला ते विसरत नाहीत. कांग्रेस पक्षाने राव यांना अव्हेरलं, त्यांचा अपमान केला अशी टीका पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा करतात.\n\nया राज्यांमध्ये काँग्रेसला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पराभवाचं कारण राव यांना विस्मृतीत टाकणं हे नाही. मात्र तेलंगण राष्ट्र समिती, वाईएसआर काँग्रेस, टीडीपी आणि भाजप अशा सगळ्या पक्षांशी काँग्रेसला एकट्याने मुकाबला करायचा आहे. \n\nसर्व विरोधी पक्षांना राव यांचा आलेला पुळका पाहूनच काँग्रेस नेतृत्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ू-गांधी घराण्याचा पक्ष अशी मर्यादित राहिली आहे. \n\nम्हणूनच विरोधी पक्ष काँग्रेसची एका घराण्याचा पक्ष म्हणून हेटाळणी करतात. स्वातंत्र्य संग्रामातील काँग्रेसच्या अनेक नेत्यांना भाजप आपलं वैचारिक संचित असल्याचं सांगते. \n\nभाजप आणि काँग्रेसमध्ये फरक \n\nमहात्मा गांधी यांच्या हत्येसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कारणीभूत ठरवून तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यांनी बंदीची कारवाई केली होती. याच धर्तीवर सुभाषचंद्र बोस यांनी 1938 मध्ये काँग्रेस अध्यक्ष झाल्यानंतर हिंदू महासभेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यास काँग्रेस कार्यकर्त्यांना मज्जाव केला होता. मात्र या दोघांचाही आपल्याच विचारसरणीचे नेते म्हणून भाजपकडून उल्लेख केला जातो. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या राज्याच्या दौऱ्यावर जातात त्यावेळी राज्यातील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांची नावं घेण्यास विसरत नाहीत. काँग्रेस पक्ष या नेत्यांची आठवण काढत नाही पण मोदी या नेत्यांचं स्मरण करतात. \n\nमोदी आसामला गेले की गोपीनाथ बोर्दोलोई, उत्तर प्रदेशात चौधरी चरण सिंह, हरियाणात चौधरी देवीलाल या नेत्यांची आठवण काढतात, त्यांचा उल्लेख करतात. हे नेते आपल्या विचारधारेशी संल्ग्न होते हे सांगण्यात त्यांना संकोच वाटत नाही. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nभाजपला सरदार वल्लभभाई पटेल तसंच सुभाषचंद्र बोस आमच्याच विचारांचे होते असं सांगण्यात संकोच वाटत नाही मग काँग्रेसला आपल्या पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांचं स्मरण करायला, त्यांच्या योगदानची दखल घ्यावी असं का वाटत नाही? \n\nकाँग्रेसचं हे वागणं वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्यापुरतं मर्यादित नाही. ही यादी खूप मोठी आहे. जे आजीवन काँग्रेसमध्ये राहिले, ज्यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत योगदान दिलं अशा नेत्यांचं काँग्रेसला विस्मरण झालं आहे. \n\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीने कधी संविधान परिषदेचे अध्यक्ष आणि देशाचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद तसंच पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांची जयंती किंवा पुण्यतिथी साजरं केल्याचं आठवत नाही. \n\nज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचं स्मरण केलं जातं ते अन्य नेत्यांच्या नशिबी नाही. \n\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी लालबहादूर शास्त्रींच्या समाधाळीस्थळी गेल्या आहेत असं ऐकल्याचं, पाहिल्याचं आठवत नाही. केवळ राष्ट्रीय नेते असं नाही, राज्याराज्यातही काँग्रेसकडे दमदार नेत्यांची परंपरा आहे. ज्यांनी..."} {"inputs":"...ाही विषाणू पसरत असल्याचं दिसतं आहे. इटलीमध्ये प्रसाराला आळा घालण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न चीनशी साधर्म्य सांगणारे आहेत.\n\nविशेषतः इराणमधील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे, कारण तिथल्या आरोग्य प्रशासनाने म्हटल्यानुसार, देशातील अनेक शहरांमध्ये हा विषाणू पसरला आहे, आणि लेबनॉनमधील पहिला रुग्ण इराणमधून आलेला प्रवासी असल्याचं समोर आलं आहे.\n\nजागतिक साथ आली, तरीही या विषाणूच्या प्रसाराचा वेग मर्यादित करणं महत्त्वाचं ठरणार आहे.\n\nहिवाळ्याच्या अखेरपर्यंत देशांना हा विषाणू थोडाफार थोपवता आला, तर नंतरच्या उष्ण ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये या रोगाची लक्षणं दिसत नसतील, तर त्यांना शहर सोडण्याची मुभा दिली जाईल.\n\nपरंतु, हा आदेश शासकीय शिक्कामोर्तब घेऊन काढलेला नव्हता, त्यामुळे आता तो मागे घेण्यात आला आहे, असं प्रशासकीय अधिकारांनी नंतर सांगितलं.\n\nचीनमध्ये सोमवारी 409 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले. यातील बरेच जण वुहान प्रांतातील आहेत.\n\nइराणने सोमवारी जाहीर केल्यानुसार, तिथे या विषाणूची लागण झालेले 43 रुग्ण आहेत. यातील बहुतांश लोक कौम या धार्मिक महत्त्व असलेल्या शहरातील आहेत. विषाणूची लागण झालेल्यांपैकी 12 जणांचा मृत्यू झाला आहे. या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांचा हा चीनबाहेरचा सर्वांत मोठा आकडा आहे.\n\nविषाणूच्या फैलावाची व्याप्ती लपवून ठेवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप कौममधील खासदाराने केला आहे. केवळ या शहरातच 50 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं ते म्हणाले. परंतु, देशाच्या उप-आरोग्य मंत्र्यांनी हा दावा तत्काळ फेटाळून लावला.\n\nदरम्यान, कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी उत्तर कोरियाने 380 परदेशी व्यक्तींना वेगळं ठेवलं आहे.\n\nमुख्यत्वे राजधानी प्योंग्यांगमध्ये असलेल्या राजनैतिक अधिकाऱ्यांचा यात समावेश असल्याचं दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहापने म्हटलं आहे.\n\nउत्तर कोरियाने कोरोनाग्रस्त रुग्ण सापडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही, पण या देशाची बरीच मोठी सीमा चीनला लागून आहे आणि ती बहुतांशाने बंदिस्त नाही. \n\nआंतरराष्ट्रीय निर्बंधांखाली असलेल्या उत्तर कोरियामध्ये या आजाराशी संबंधित चाचण्या करण्यासाठी आणि त्यावरील उपचारासाठी आवश्यक पायाभूत सुविधांचा अभाव आहे, त्यामुळे कोणत्याही विषाणूचा प्रसार तिथे अनिर्बंधपणे होऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाही, उलट गेल्या दोन दशकात वाढतच गेल्याची दिसून येईल.\"\n\nस्मृती कोप्पीकर सुद्धा याच मुद्द्याच्या जवळ जाणारी मांडणी करतात. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या 'अभ्यासू' व्यक्तिमत्त्वाचा त्या उल्लेख करतात.\n\nउद्धव ठाकरे यांच्याकडे जेव्हा शिवसेनेची धुरा आली, त्यावेळी पक्षाची आक्रमक म्हणूनच ओळख होती. \n\nस्मृती कोप्पीकर म्हणतात, \"उद्धव ठाकरेंनी शिवसेनेबद्दल हे हेरलं की, विरोधक किंवा टीकाकार पक्षावर टीका करतात ते विचारधारेमुळे नव्हे, तर पक्षाच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे. म्हणजे, मारझोड, तोडफोड, हिंसक आंदोलनं या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही एका दिवसात किंवा एका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाही, तर दोन दशकांची ही प्रक्रिया आहे. सेनेच्या मवाळपणाचे आता केवळ परिणाम दिसू लागले आहेत, एवढेच.\n\nशिवसैनिकांनी पक्षातील बदल कसा स्वीकारला?\n\nशिवसेना मवाळ होणं किंवा उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व मवाळ असणं वगैरे बोलत असताना यातील महत्त्वाचा भाग म्हणजे शिवसैनिक. हा शिवसैनिक जो एका आक्रमक पक्षात वाढला, तो या बदलाला कसा सामोरं गेला, हाही मुद्दा आहे.\n\nया मुद्द्याचे विनायक पात्रुडकर दोन भाग करतात. ते म्हणतात, \"शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये सरळ सरळ दोन गट आहेत. एक गट नेतृत्वावर विश्वास ठेवतो, म्हणजे बाळासाहेब ठाकरे असो वा उद्धव ठाकरे, ते सांगतील ती पूर्व दिशा, तर दुसरा गट पक्षावर श्रद्धा असणारा आहे, म्हणजे पक्ष सांगेल ती भूमिका. शिवसैनिकांमधील हे दोन्ही गट शिवसेनेला पूरकच आहेत.\" \n\n\"त्यामुळे पक्षाने किंवा नेतृत्त्वाने केलेल्या बदलांवर ते नाराज न होता स्वीकारतात,\" असं पात्रुडकर म्हणतात.\n\nशिवसेना हा केडर-बेस पक्ष आहे आणि याच अनुषंगाने धवल कुलकर्णी सांगतात. ते म्हणतात, \"महाराष्ट्रात आजच्या घडीला तळागाळापर्यंत उत्तम संघटना बांधणी असलेला शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नाही. त्यामुळे पक्ष नेतृत्वाची भूमिका काय, हे तळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत वेगानं पोहोचते.\"\n\n\"आजही ज्यावेळी आदित्य ठाकरे यांच्याच मतदारसंघात असलेल्या रिपब्लिक चॅनलमधून उद्धव ठाकरेंवर टीका केली जाते, तरीही शिवसैनिक शांत राहतात. याचं कारण पक्षातून कुठेतरी संदेश पोहोचला आहे की, हिंसेची भूमिका पक्षनेतृत्वाची नाही. कार्यकर्त्यांनीही कुठली आक्रमकता दाखवली नाही, याचा अर्थ त्यांनी नेतृत्वाची मवाळ भूमिका स्वीकारली आहे,\" असं धवल कुलकर्णी म्हणतात.\n\nशेवटी उद्धव ठाकरे यांच्यातील मवाळपणा वर्णन करताना धवल कुलकर्णी सांगतात, \"बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या काळातील शिवसेना या पूर्ण वेगळ्या आहेत, हे स्पष्टच आहे. तेव्हा शिवसेना किंवा बाळासाहेबांविरोधात बोलणाऱ्यांवर शिवसैनिक तुटून पडत, आता तसं होत नाही. छगन भुजबळांनी सेना सोडल्यानंतर त्यांच्या बंगल्यावर हल्ला झाला होता. अशा बऱ्याच घटना आहेत. पण आता कुणी सेना सोडली, तर तसं होणार नाही, असा अंदाज बांधता येतो, हाच केवढा मोठा बदल आहे.\"\n\nदरम्यान, रस्त्यावरून उतरून लढण्याच्या तालमीत वाढलेल्या शिवसैनिकांवर नियंत्रण ठेवणं आणि त्यांना सांभाळणं, हे जिकीरचं काम 'मवाळ'..."} {"inputs":"...ाही, तुम्ही राहणार नाही, पण हे वृक्ष तर राहतील. येता जाता लोक त्यांना बघतील जसं आपण आता हे झाडं बघत आहोत. मला हे पाहून खूप छान वाटलं की ते स्वत:पेक्षा भविष्याचा विचार जास्त करत आहेत.\"\n\nसाठ वर्षाआधी झाडांचं ट्रांसप्लांट\n\nभाभा यांना बागकामाची फार आवड होती. TIFR आणि BARC च्या सुंदर हिरवळीचं श्रेय त्यांना दिलं जातं.\n\nइंदिरा चौधरी सांगतात, \"TIFR मध्ये अमीबा गार्डन नावाचं गार्डन आहे ज्याचा चेहरा अमीबासारखा होता. त्या पूर्ण गार्डन पाहून ते तीन फूट शिफ्ट केलं होतं, कारण त्यांना ते आवडलं नव्हतं.\"\n\n\"त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचा दुसरा राऊंड झाल्यावर दही मागवलं होतं.\n\nनोबेलसाठी मानांकन\n\nभाभा यांचा एक लाडका कुत्रा होता. त्याचे कान सूपासारखे लांब होते. ते त्याला क्युपिड नावाने हाक मारत. दररोज त्याला फिरायला घेऊन जात असत. \n\nभाभा घरी आले की क्युपिड त्यांच्या दिशेने धाव घेत असे. दुर्देवी अपघातात भाभा यांचं निधन झालं. भाभा दिसत नसल्याने दु:खी झालेल्या क्युपिडने पुढचा महिना अन्नाला स्पर्शदेखील केला नाही. \n\nरोज डॉक्टर त्याला औषध देत असत. पण क्युपिड फक्त पाणी प्यायचा. खाणं साधं हुंगायचादेखील नाही. महिनाभर पोटात काही न गेल्याने क्युपिडची प्रकृती ढासळली आणि त्याने जगाचा निरोप घेतला. \n\nकोणीही माणूस परफेक्ट नसतो. भाभाही एक माणूसच होते. ते नियमाला अपवाद नव्हते. वेळ न पाळणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वातलं वैगुण्य होतं. \n\nसगळ्यात डावीकडचे होमीभाभा आणि उजवीकडे आइनस्टाइन\n\nइंदिरा चौधरी यांनी यासंदर्भातल्या आठवणींना उजाळा दिला. 'प्रत्येक व्यक्तीमध्ये बऱ्यावाईट गोष्टी असतात. भाभांना वेळेचं भान नसे. भाभा यांची भेट घेण्यासाठी लोक वेळ घेत असत. ही माणसं अनेक तास त्यांची प्रतीक्षा करत असत.\"\n\n\"व्हिएन्नास्थित आंतरराष्ट्रीय अणुसंस्थेच्या बैठकींनाही ते उशिरा पोहोचत. यावर उपाय म्हणून त्यांना बैठकीची वेळ अर्धा तास आधीची सांगण्यात येत असे. जेणेकरून भाभा बैठकीच्या सुरुवातीपासून उपस्थित राहू शकतील.\" \n\nप्रतिष्ठेच्या भौतिकशास्त्राच्या नोबेल पुरस्कारासाठी भाभा यांच्या नावाची पाच वेळा शिफारस करण्यात आली होती. त्यांच्या योगदानाचं महत्त्व लक्षात घेऊनच त्यांना आधुनिक भारताचा निर्माणकर्ता अशी बिरुदावली मिळाली होती. \n\nत्यांना श्रद्धांजली वाहताना जेआरटी टाटा म्हणाले होते, 'आयुष्यात तीन माणसांना भेटण्याचं भाग्य मला लाभलं. जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी आणि होमी भाभा. होमी भाभा फक्त वैज्ञानिक किंवा गणितज्ञ नव्हते तर महान अभियंता, उद्यानकर्ते आणि द्रष्टे होते.\n\n\"याव्यतिरिक्त ते उत्तम कलाकार होते. ज्या लोकांना मी ओळखतो त्यापैकी परिपूर्ण व्यक्तिमत्व कोण असा प्रश्न कोणी विचारला तर होमी यांचं नाव एकमेव असेल.\" \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाही. \n\nत्यामध्ये कोरोना व्हायरसची ब्ल्यू प्रिंट अल्टर करण्यात आली आहे.\n\nजेव्हा ही ब्लू प्रिंट शरीरात जाते, तेव्हा ती कोरोना व्हायरस स्पाइक प्रोटीन तयार करायला सुरूवात करते. त्यामुळे प्रतिकारशक्ती तयार होते.\n\n\"शास्त्रज्ञांना पॅकेज बदलायचं होतं. ते आम्ही बदललं आणि लस तयार झाली,\" असं गिल्बर्ट यांनी सांगितलं. \n\n2019 वर्ष संपताना जगभरातले लोक वर्ष सुट्टीच्या मानसिकतेत होते. त्यावेळी गिल्बर्ट यांना चीनमधल्या वुहान इथे पसरत चाललेल्या न्यूमोनिया व्हायरल विषयी समजलं. दोन आठवड्यात संशोधकांनी कारणीभूत व्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"घकाळ शरीरात राहून त्रास देणारा असता तर लस परिणामकारक ठरली नसती.\n\n11 जानेवारी रोजी चीनच्या शास्त्रज्ञांनी कोरोना व्हायरसचा जेनेटिक कोड जगासमोर मांडला. \n\nत्यामुळे ऑक्सफर्ड टीमचं काम सुकर झालं. \n\nपैसा, पैसा आणि पैसा \n\nलस तयार करणं हे काम खूप खर्चिक आहे. \"सुरुवातीचा कालावधी खूपच वेदनादायी होता. त्यावेळी खात्यात काहीच पैसे नव्हते,\" असं पोलार्ड यांनी सांगितलं. \n\n\"आम्हाला विद्यापीठाकडून काही प्रमाणात निधी मिळत होता. जगभरात बाकी ठिकाणीही लशीचं काम सुरू आहे मात्र ऑक्सफर्डच्या टीमला एक फायदा आहे.\"\n\nऑक्सफर्ड मधील चर्चिल हॉस्पिटल इथे लशीचं उत्पादन केलं जातं. \n\n\"बाकी सगळ्या गोष्टी थांबवून या लशीचं उत्पादन सुरू करा असं आम्ही सांगू शकतो,\" असं पोलार्ड यांनी सांगितलं. \n\n\"काम सुरू करण्यासाठी तेवढं पुरेसं होतं मात्र मोठ्या प्रमाणावर चाचण्या आयोजित करण्यासाठी तेवढं पुरेसं नव्हतं. एप्रिलपर्यंत या प्रकल्पासाठी पैसे कुठून उभे करायचे हा माझ्या पुढचा यक्षप्रश्न होता. लवकरात लवकर प्रकल्पासाठी निधी द्या यासाठी मी अनेकांना विनंती केली,\" पोलार्ड सांगतात. \n\nमात्र तोवर कोरोनाने जगभर पाय पसरले होते. असंख्य देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. हजारो लोकांनी व्हायसमुळे जीव गमावला होता. या सगळ्यानंतर पोलार्ड यांच्या चमूसाठी निधीचा ओघ वाहू लागला. लशीचं उत्पादन केंद्र इटलीत हलवण्यात आलं. युरोपात लॉकडाऊनमुळे कठोर निर्बंध होते, परंतु पैशामुळे लॉजिस्टिक अडचणी सुटू शकल्या. \n\n\"एकाक्षणी आमच्याकडे चार्टर प्लेन, (विशेष विमान) उपलब्ध होतं. लस इटलीत होती आणि दुसऱ्या दिवशी चाचण्या सुरू होणार होत्या,\" असं गिल्बर्ट यांनी सांगितलं. \n\nअनाकर्षक पण महत्त्वाचा टप्पा \n\nप्रकल्पात दर्जाची पातळी सातत्याने कायम ठेवणं हा अनाकर्षक मात्र महत्त्वाचा टप्पा असतो. प्रायोगिक तत्त्वावर जे तयार झालं आहे ते शास्त्रज्ञ लस म्हणून सर्वसामान्यांना देऊ शकत नाहीत. सर्व शास्त्रोक्त प्रक्रिया पार केल्यानंतर, मंजुरी मिळाल्यानंतरच लशीची चाचणी होऊ शकते. \n\nलशीच्या प्रत्येक उत्पादनाच्या वेळेस, लस कोणत्याही पद्धतीने दूषित झालेली नाही हे पाहणं अनिवार्य होतं. याआधी ही प्रक्रिया अत्यंत वेळखाऊ होती. \n\nहा वेळ कसा कमी करायचा हे यावर आम्ही काम केलं नसतं तर लस कदाचित मार्चमध्ये तयार झाली असती पण चाचण्या सुरू करायला जून महिना उजाडला असता.\n\nयाऐवजी प्राण्यांवर लशीची..."} {"inputs":"...ाही. \n\nपुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमातीबरोबरच ओबीसी आणि महिलांनाही राजकीय राखीव जागा ठेवण्यात आल्या. त्यामुळे राजकारणापासून दूर असलेला हा वर्ग मोठ्या संख्येनं थेट निर्णयप्रक्रियेत आला. ही राजकीय आरक्षणाची एक सकारात्मक बाजू असली तरी मूळ राजकीय आरक्षणाचा हेतू त्यामुळे साध्य होतोच असं नाही,\" असंही मधु कांबळे यांनी म्हटलं आहे. \n\n'योग्य प्रतिनिधित्व मिळेपर्यंत आरक्षण गरजेचं'\n\n\"शिक्षण आणि नोकरीतल्या आरक्षणाची तरतूद मागास समाजातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी करण्यात आलेली आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ाही. कारण चित्रपटाचं बजेट जास्त असेल, तर तो शंभर, दोनशे, तीनशे कोटीपर्यंतचा गल्ला जमवेल अशी अपेक्षा असते. चित्रपटाचा जो व्यवसाय होतो, त्याच्या पन्नास टक्के रक्कम ही प्रॉड्युसर किंवा चित्रपट डिस्ट्रीब्युटरने विकत घेतला असेल तर त्यांना मिळते. \n\nम्हणजे एखाद्या चित्रपटानं तीनशे कोटींचा गल्ला जमवला, तर प्रोड्युसर किंवा डिस्ट्रीब्युटरला दीडशे कोटी मिळतात. स्वाभाविकपणे OTT प्लॅटफॉर्म एवढी रक्कम देऊ शकत नाहीत. त्यामुळे बिग बजेट चित्रपटांसाठी अजूनही हे प्लॅटफॉर्म अपेक्षित यश देतील, असं चित्र नसल्याचं कोम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ॉटस्टार फारसं पाहिलं जात नाही. इंटरनेट स्पीड, लोड शेडिंग, लँग्वेज बॅरिअर अशा अनेक कारणानं हा प्रेक्षक वर्ग OTT प्लॅटफॉर्मपासून दूर आहे,\" असं उदगीरकर यांनी म्हटलं.\n\nजाह्नवी कपूरचा गुंजन सक्सेना हा सिनेमा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे.\n\n\"शिवाय सलमान खान, शाहरूख खान, अक्षय कुमार यांच्यासारख्या स्टार्सचं फॅन फॉलोइंग आपल्याकडे प्रचंड आहे. हे मास बेस असलेलं फॅन फॉलोइंग आहे, जे अजूनही सिंगल स्क्रीन थिएटरवर जाऊनच सिनेमा पाहणं पसंत करतं. शिवाय या स्टार्सच्या सिनेमाचं बजेटच प्रचंड असतं. त्यामुळे त्याहून अधिक कोटी मोजून सिनेमा विकत घेणं OTT प्लॅटफॉर्मला नक्कीच शक्य नाही. मध्ये मी सलमानचा सिनेमा हॉटस्टार पाचशे कोटींना घेणार अशी चर्चा ऐकली होती. पण अशा डील हे प्लॅटफॉर्म करतील किंवा त्यांना त्या परवडतील असं मला तरी नाही वाटत.\"\n\nथिएटर मालकांचा आक्षेप कशावर?\n\nगुलाबो-सिताबो ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय झाल्यानंतर बीबीसी हिंदीने सिनेमा ओनर्स अँड एक्सझिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष नितीन दातार यांच्याशी संवाद साधला होता. \n\nचित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज व्हावेत, अशी आमची अजिबात इच्छा नाही. निर्मात्यांना असा निर्णय घ्यायचाच होता, तर त्यांनी आमच्यासोबत विचार विमर्श करायला हवा होता. आम्हाला विचारात न घेता निर्णय घ्यायला नको होता.\n\nज्याप्रमाणे निर्मात्यांचा पैसा चित्रपटांमध्ये लागलेला असतो, त्याचप्रमाणे एक्झिबिटर्सनेही थिएटर्समध्ये भरपूर गुंतवणूक केलेली असते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सगळ्यांच्या अडचणींचा, मग त्या आर्थिक असो किंवा अन्य कोणत्याही विचारात घेणं आवश्यक होतं. या विषयावर आधी चर्चा घेऊन निर्णय झाला असता, तर बरं झालं असतं. \n\nनितीन दातार यांनी म्हटलं, की एक्झिबिटर्स आणि फिल्म इंडस्ट्रीनं सरकारसोबत चर्चा करायला हवी. लहान बजेट चित्रपटांसाठी आम्ही निर्मात्यांना आमच्या कमाईचा 50 टक्के हिस्सा देतो. आम्ही निर्मात्यांना एवढी साथ दिली आहे. आता साथ देण्याची वेळ त्यांची आहे, पण ते असं वागणार असतील तर आम्हाला खूप नुकसान सहन करावं लागेल. \n\nकार्निवल सिनेमाचे CEO मोहन उमरोटकर यांनी याबद्दल बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलं होतं, की यापूर्वी अनेक चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले आहेत. मात्र त्यांना तितका चांगला प्रतिसाद नाही मिळाला. ज्या चित्रपटांचं बजेट जास्त आहे. त्या चित्रपटांना ओटीटी..."} {"inputs":"...ाही. माझे आई-वडील रोजंदारीवर काम करतात. मीही नोकरी सोडून या सामाजिक कार्यात आलो आहे. कधीतरी माझ्या आई-वडिलांना माझा उद्देश कळेल, अशी मला आशा आहे.\"\n\nगेली कित्तेक वर्षं या गावतल्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता. मात्र, पोलीस आणि महसूल खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या हस्तक्षेपामुळे 14 डिसेंबर रोजी दलितांनी पहिल्यांदा मंदिर प्रवेश करत पूजा केली.\n\nदेवळात गेल्यावर कसं वाटलं, याविषयी दलित भरभरून बोलले.\n\nहोसूरच्या दलित कॉलनीत राहणारे रमेश सांगत होते, \"मंदिरात येताना आम्ही घाबरलो होतो. मंदिरातला देव कस... उर्वरित लेख लिहा:","targets":". त्यांची जामिनावर सुटका झाली.\"\n\nतर दुसरीकडे दलित तरुणांचं म्हणणं आहे की त्यांनी गावातल्या ज्येष्ठांकडे अनेकदा पाठपुरावा केला. मोहर्रमच्या कार्यक्रमात सहभागी होऊ देण्याची विनंती केली. मंदिर प्रवेशासाठी परवानगी मागितली. मात्र, त्यांनी कधीही सकारात्मक उत्तर दिलं नाही आणि म्हणूनच त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली.\n\nरंगास्वामी विचारतात, \"आणखी किती काळ आम्ही हे सहन करायचं?\"\n\nसुरेंद्र नावाच्या आणखी एका दलित तरुणाने सांगितलं, \"आम्ही काय मिळवलं, हे सर्वांना कळेलच असं नाही. हॉटेलमध्ये जेवायला गेलो की आम्हाला वेगळ्या टेबलावर बसवायचे. आता आम्ही सर्वांसोबत बसून जेवू शकतो. घरात कुणाचा मृत्यू झाला तरी त्याचं पार्थिव स्मशानभूमीत नेण्यासाठी आम्हाला दुसऱ्या रस्त्याने जावं लागायचं.\"\n\n\"एक खाजगी शाळा आमच्या मुलांना कधीच प्रवेश देत नव्हती. आमच्या मुलांना प्रवेश दिला तर इतर मुलं शाळा सोडून जातील, असंही शाळेने आम्हाला म्हटलं होतं.\"\n\n\"आता त्याच शाळेतल्या शिक्षकांनी दलित कॉलोनीमध्ये येऊन आमच्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी बोलवलं आहे.\"\n\n\"आता आम्हाला समानता मिळाल्याचं वाटतं.\"\n\nभेदभाव खरंच संपला आहे का?\n\nहोसूरमध्ये शांतता पुन्हा प्रस्थापित झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र, गावात गूढ शांतता पसरल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.\n\nतर ज्या दिवशी गावकऱ्यांनी मंदिर प्रवेश केला त्यादिवशी मंदिरात पुजारी नव्हते आणि दलितांनी ठेवलेल्या स्नेहभोजनालाही कुणीच आलं नाही, असं काही दलितांनी सांगितलं.\n\nयापुढे दलितांवर हल्ले होणार नाहीत, याची व्यवस्था करण्याची विनंती पोलिसांना केल्याचं दलितांचं म्हणणं आहे. असं झालं तरच गावात शांतात प्रस्थापित झाली, असं म्हणता येईल.\n\nआंध्र प्रदेशातल्या अनेक गावात आजही सामाजिक भेदभाव पाळला जातो. मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते राम कुमार सांगतात की ग्रामीण भागात आजही अनेक ठिकाणी जातीय भेदभाव केला जातो. काही जातीतल्या लोकांना दुय्यम समजलं जातं.\n\n\"राजकीय पक्ष या समाजाकडे व्होट बॅक म्हणून बघतात आणि त्यांना समाजाच्या खाल्च्या पातळीवरच ठेवतात. त्यासाठी निवडणूक काळात त्यांना पैसा, दारू अशी आमिषं देतात.\n\nया लोकांच्या आयुष्यात बदल घडवण्याचा आणि भेदभाव मिटवण्याचा शिक्षण हा एकमेव मार्ग आहे.\n\nराज्याच्या काही भागांमध्ये लिंग आणि परंपरा यावरूनही भेदभाव केला जातो. आंध्र प्रदेशातल्या अनंतपूर जिल्ह्यातल्या एका दुर्गम गावात आजही पाळी आलेल्या..."} {"inputs":"...ाहीत असा आरोप त्यांनी केला. परिणिती दांडेकर सध्या 'साऊथ एशिया नेटवर्क ऑन डॅम, रिवर्स अँड पीपल' या संस्थेत सहयोगी समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. \n\n\"तिवरे धरण कोकणातील इतर चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या धरणाप्रमाणेच एक होतं. त्याचं स्ट्रक्चर कमजोर होतं. ते ढासळत होतं हे त्यांना माहीत होतं. जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी विभागीय जलसंधारण अधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात 2 जुलैला सायंकाळी पाच वाजता सांडव्यावरून पाणी वाहत असल्याचा उल्लेख आहे.\" असंही दांडेकर यांनी लक्षात आणून दिलं. \n\n\"पाणी धोक्याच्या पातळीव... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रजाती, त्यांच्या राहण्याची पद्धत, अधिवास यांच्याबाबत माहितीसाठी बीबीसीने जीवजंतूंचे अभ्यासक जिग्नेश त्रिवेदी यांच्याशी संवाद साधला. त्रिवेदी गुजरातमधील पाटण येथील हेमचंद्राचार्य विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत.\n\nत्रिवेदी सांगतात, \"खेकड्यांमुळे एखाद्या स्ट्रक्चरचं नुकसान झाल्याचं आतापर्यंत जगात कुठेच घडलं नाही. थेट खेकड्यांमुळे धरण फुटलं असेल असं खात्रीशीरपणे सांगू शकत नाही.\"\n\n\"मोठमोठ्या धरणांच्या ठिकाणी पाणी मुबलक प्रमाणात असतं. तिथं खेकडे असणं स्वाभाविक आहे. पण खेकड्यांमुळे धरण फुटलं असं सांगितलं जात असेल तर हा अभ्यासाचा विषय आहे. यावर संशोधन करता येऊ शकतं,\" असं त्रिवेदी म्हणाले. \n\nत्रिवेदी पुढे म्हणाले, \"झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, भारतात सुमारे 100 प्रजातींचे खेकडे आढळतात. त्यातील जवळपास 20 प्रजाती महाराष्ट्रात असाव्यात.\"\n\nफ्रेश वॉटर क्रॅब म्हणजेच ताज्या पाण्यात आढळणाऱ्या खेकड्यांच्या प्रजाती नद्या आणि धरणांच्या ठिकाणी असतात. तिथल्या वाळूत बिळं करून ते राहतात. \n\nपावसाळ्याच्या दरम्यान हे खेकडे आपल्या बिळांमधून बाहेर येतात.\"\n\n\"या दिवसात मोठ्या प्रमाणात खेकड्यांच्या हालचाली तुम्हाला दिसणं नॉर्मल आहे. हा काळ त्यांच्या विणीचा काळ असतो. बाकीच्या वेळी ते आतमध्ये राहतात.\" असं त्रिवेदी सांगतात.\n\n\"खेकडा ही शिकार करणारी प्रजात आहे. बहुतांश खेकडे मांसाहारी असतात. छोटे मासे, अळ्या हे त्यांचं खाद्य आहे. हे त्यांना पाण्याच्या किनारी भागात मिळत असल्याने खेकडे किनाऱ्यावरच आढळून येतात.\" \n\n\"खेकडे उथळ पाण्यात आपले भक्ष्य शोधतात. जास्त खोल पाण्यात ते जगू शकत नाहीत. त्यामुळे किनाऱ्यावरील दगडांमधल्या फटी, वाळू, मऊ माती यांच्या आत ते राहतात. त्यांच्यामुळे धरणाच्या स्ट्रक्चरला धोका पोहोचेल असं मला तरी वाटत नाही,\" असं त्रिवेदी म्हणाले. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाहीत. यामुळे त्यांनाही कोरोनासंसर्ग होण्याची शक्यता असते.\n\nरेमडेसिवीरबाबत लोकांना खोटी आशा देऊ नये.\n\nप्रश्न 5. - लोकांमध्ये भ्रम पसरण्याची कारणं काय?\n\nडॉ. शशांक जोशी- याची दोन प्रमुख कारणं आहेत. कोरोनाची त्सुनामी आपल्याकडे मोठ्या झपाट्याने पसरली. रेमडेसिवीर, रुग्णालयातील बेड्सचा एकदम तुटवडा भासू लागला.\n\nपुण्यातली स्थिती\n\nकोरोनासंसर्ग एवढ्या झपाट्याने पसरेल याचा आपल्याला अंदाच नव्हता. या लाटेचा सामना करण्यासाठी आपण तयार नव्हतो. त्यामुळे लोकांचे गैरसमज झाले. हे गैरसमज दूर करणं महत्त्वाचं आहे.\n\nआम्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट होत राहील. कोव्हिड आपल्यासोबत राहाणार आहे.\n\nदुसऱ्या लाटेत युवा वर्ग आणि लहान मुलांना संसर्ग होतोय. पण, रिकव्हरी चांगली आहे. पूर्ण भारतामध्ये गेल्यावर्षी जेवढी संख्या होती. आता तेवढी महाराष्ट्रात आहे. प्रशासनाने कठोर रहायला हवं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ाहीत. लोक तसेच मास्कविना, सोशल डिस्टन्सविना, सॅनिटायजरशिवाय इतरांमध्ये मिसळत आहेत.\"\n\nसंजय पाठक यांनी मतदानानंतरच्या स्थितीबद्दलही भीती व्यक्त केली. ते म्हणाले, \"एकदा का मतदान संपलं की पंढरपूरची स्थिती समोर येईल. कित्येक लोकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येईल. तेव्हा आरोग्य व्यवस्था किती अपुरी आहे. तिथं किती बेड्स कमी आहेत, ऑक्सिजन, रेमडेसिवियरचा तुटवडा आहे हे लक्षात येईल.\"\n\nप्रचारसभांचा धडाका पण सरकारचे दुर्लक्ष\n\n8 आणि 9 एप्रिलला अजित पवारांनी पंढरपूर आणि मंगळवेढ्यात मोठ्या सभा घेतल्या. एकीकडे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी संबंधीत आयोजकांवर गुन्हे दाखल करत आहेत,\" असं वाघमारे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ाहीही सार्वजनिक करण्यात येणार नाही', असंही सांगितलं जातं. असं असेल तर प्रश्न उपस्थित होतो की 'हा खरंच एवढा महत्त्वाचा विषय असेल' तर अशा डबघाईला आलेल्या कंपनीला का सोबत घेण्यात आलं?\"\n\nआलोक जोशी यावरही आश्चर्य व्यक्त करतात की, पंतप्रधान नरेंद्र मोदी परदेश दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांच्यासोबत अदानी, अंबानी, जिंदाल यासारखे मोठे उद्योजक असतात. परदेशातल्या इव्हेंट्समध्ये ते पंतप्रधानांसोबत असतात आणि तरीदेखील सरकार म्हणतं की, अशा करारांमध्ये त्या कंपन्यांचं काहीही मत नाही. \n\n'संरक्षणविषयक अंबानींच्या अज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्याच्या उंबरठ्यावर होते. त्यांचे त्यावेळचे उद्योग आणि नवीन व्हेंचर्स यांची घोडदौड सुरू आहे आणि अनिल अंबानी त्याचा पूरेपूर फायदा उचलण्यासाठी तयार असल्याचं त्यावेळी बोललं जात होतं. \n\nअर्थतज्ज्ञांना असं वाटायचं की, अनिल यांच्याकडे दूरदर्शीपणा आणि जोश आहे. ते 21 व्या शतकातले उद्योजक आहेत आणि त्यांच्या नेतृत्त्वात भारतातून एक आंतरराष्ट्रीय कंपनी उदयाला येईल. अनेकांना असंही वाटत होतं की, अनिल अंबानी आपल्या टीकाकारांना आणि थोरल्या बंधूंना चूक ठरवतील. मात्र, असं काहीही झालं नाही. \n\nधीरुभाई अंबानी हयात असताना अनिल अंबानी अर्थ बाजाराचे स्मार्ट खिलाडी मानले जायचे. त्यांना मार्केट व्हॅल्युएनशनच्या आर्ट आणि सायन्सचे उत्तम जाणकार मानलं जायचं. त्याकाळी थोरल्या बंधूपेक्षा धाकट्या अनिल यांना जास्त प्रसिद्धी मिळत होती. \n\nकर्जाचं वाढतं ओझं\n\n2002 साली अनिल अंबानी यांचे वडील धीरूभाई अंबानी यांचं निधन झालं. त्यांच्या काळात कंपनीची घोडदौड होण्यामागे चार मुख्य कारणं होती - मोठ्या प्रकल्पांचं योग्य व्यवस्थापन, सरकारसोबत योग्य ताळमेळ, मीडिया व्यवस्थापन आणि गुंतवणूकदारांच्या आशा पूर्ण करणं.\n\nया चार गोष्टींवर पूर्णपणे नियंत्रण असल्याने कंपनी धीरुभाई अंबानींच्या काळात आणि त्यानंतरही काही काळ वेगाने प्रगती करत होती. मुकेश अंबानी यांनी हे चारही मुद्दे गाठ बांधून ठेवले. मात्र, या ना त्या कारणाने अनिल अंबानींची घसरण सुरू झाली. \n\n1980 आणि 1990 दरम्यान धीरूभाई कंपनीसाठी सातत्याने बाजारातून पैसा उचलत होते. त्यांच्या शेअर्सच्या किंमती कायमच चांगल्या होत्या आणि गुंतवणूकदारांचा विश्वास कायम होता. \n\nमुकेश अंबानी यांनी नफ्यातून गेल्या दशकात मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. दुसरीकडे 2010 साली गॅस प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनिल अंबानी यांच्या बाजूने लागला नाही. त्यानंतर रिलायन्स पॉवरच्या शेअर्सच्या किंमती गडगडल्या. इथून पुढे अनिल यांचा मार्ग खडतर होत गेला. \n\nअशा परिस्थितीत अनिल अंबानी यांच्याकडे देशी आणि परदेशी बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. \n\nगेल्या दशकभरात मोठ्या भावाचा व्यवसाय वाढत गेला, तर छोट्या भावावर कर्ज वाढत गेलं. फोर्ब्जनुसार गेल्या जवळपास दशकभरापासून मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. \n\n'अनिल अंबानींना लागलेली उतरती कळा छोटी घटना नाही'\n\nआज परिस्थिती अशी आहे की, अनिल अंबानी यांच्या..."} {"inputs":"...ाहेब ठाकरेंनी स्वतःला या पदापासून दूर का ठेवलं? \n\nआपण निवडणुकीला उभे राहाणार नाही; कोणतंही पद घेणार नाही; पुरस्कार घेणार नाही; आत्मचरित्र लिहिणार नाही, असं बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या स्थापनेपासून बोलत, असं ज्येष्ठ पत्रकार आणि 'चित्रलेखा' साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात. \n\nबाळासाहेब ठाकरे\n\nज्ञानेश महाराव यांनी अनेक वेळा बाळासाहेब ठाकरे यांनी मुलाखत घेतली आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण जवळून पाहिलं आहे. ते पुढे सांगतात, \n\n\"1995 च्या महाराष्ट्र विधानस... उर्वरित लेख लिहा:","targets":"87च्या विलेपार्लेचे पोटनिवडणुकीची.\n\nया पोटनिवडणुकीत बाळासाहेब ठाकरेंनी धर्माच्या आधारावर मतं मागितल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. जे भारतीय निवडणूक आचारसहितांमध्ये बसत नाही. \n\nत्यावेळचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रभाकर कुंटे यांनी या प्रकरणी बाळासाहेब ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. \n\nयाबाबत भारतकुमार राऊत सांगतात,\"रमेश प्रभू विरुद्ध प्रभाकर कुंटे खटल्याचा निकाल बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या विरोधात लागेल अशी त्यावेळी चर्चा होती. आणि तसं जर झालं तर लोकप्रतिनिधी कायद्याप्रमाणे त्यांचं पद धोक्यात येऊ शकलं असतं. त्याची जर आमदार होण्याची क्षमता काढून घेण्यात आली असती आणि 6 वर्षांची निवडणूक बंदी त्यांच्यावर आली असती तर कुठल्याही पदी ते राहू शकले नसते. \n\nयावेळी मग त्यांनी लाँगटर्मचा विचार केला आणि शिवसेनेचे एकनिष्ठ आणि ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. पण ही एक तांत्रिक गोष्ट होती. त्यामागचं भावनिक कारण म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी कायम सांगितलं होतं की, मला सत्तेचं कुठलही पद नको आणि मी निवडणूक लढवणार नाही, हे होतं.\"\n\nसत्तेच्या बाहेर राहूनही सत्ता हातात ठेवता येऊ शकते, हे बाळासाहेब ठाकरेंना माहिती होतं. त्यामुळेच त्यांनी थेट पद घेण्याऐवजी 'रिमोट कंट्रोल' चालवणं पसंत केलं, असं पत्रकार योगेश पवार सांगतात.\n\nपण सत्तापदी न जाण्याच्या त्यांच्या या निर्णयाला त्यांच्याविरोधात सुरू असलेले खटलेसुद्धा एक कारण होतच, असं योगेश पवार यांना वाटतं. \n\nतेव्हा इंडियन एक्स्प्रेस'साठी काम करणाऱ्या योगेश पवार यांनी युती सरकारच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या काही मुलाखतीसुद्धा घेतल्या होत्या. \n\nते सांगतात, \"हे खरं आहे की त्यांच्याविरोधात काही खटले सुरू होते. त्याला अनेक कायदेशीर कंगोरे होते. त्यामुळेच त्यांच्या कायदेशीर सल्लगारांनी त्यांना कुठलंही पद न घेण्याचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तर ते सोडावं लागू शकतं असं त्यांना त्यांच्या सल्लागारांनी सांगितलं होतं.\"\n\n'सर्वांच्या वरचं स्थान'\n\nपण 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचा मतदानाचा अधिकार बाधित होता. 1987च्या प्रभू विरुद्ध कुंटे खटल्याचा निकाल 1999 साली लागल्यावर पुढे 6 वर्षं त्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यात आला होता. \n\nत्यामुळे या खटल्यांमुळे बाळासाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं नाही, या म्हणण्याला काही अर्थ..."} {"inputs":"...ाहेर मॅटवर गेली आहे हे कळल्यावर हा बदलही त्यांनी सहजतेनं स्वीकारला. घरच्या गरिबीशी दोन हात करत मिळेल तिथून मदत आणि कर्ज उभं करून त्यांनी 1948मध्ये लंडन ऑलिम्पिक आणि 1952मध्ये हेलसिंकी ऑलिम्पिक अशी वारी केली. दुसऱ्या प्रयत्नांत मेडलही जिंकलं. पण, सरकार दरबारी मात्र ते आजही उपेक्षित राहिले आहेत.\n\nक्रीडा पत्रकार संजय दुधाणे यांनी खाशाबांच्या आयुष्यावर 'ऑलिम्पिकवीर खाशाबा' या नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. पुस्तकाच्या निमित्ताने त्यांनी खाशाबांच्या कारकीर्दीचा अभ्यास केलाय. या परिस्थितीचा दोष ते क्रीड... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ष पुरस्कारासाठी सरकारला वेळ मिळालेला नाही. यंदाचे पद्म पुरस्कार 26 जानेवारीला जाहीर होतील. यंदा खाशाबांचा त्यासाठी विचार होत असल्याचं पत्र रणजीत यांच्याकडे आलं आहे. निदान यावर्षी तरी त्याची वचनपूर्ती व्हावी एवढीच त्यांची इच्छा आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ाहेरही दोन्ही नेत्यांच्या भेटीगाठी\n\n2015 सालच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदा चीनच्या दौऱ्यावर गेले. जिनपिंग यांच्याकडून नरेंद्र मोदी यांचं जियांग या शहरात स्वागत करण्यात आलं होतं. असा सन्मान मिळणारे ते पहिलेच नेते आहेत.\n\nपरस्पर विश्वास, दहशतवाद, सीमा आणि इतर अनेक मुद्द्यांवर दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आणि परस्पर सहमतीही दिली. यावेळच्या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता ज्यात दोन्ही नेते एकमेकांच्या हातात हात घालून फिरत होते.\n\n2015 च्या जुलै मह... उर्वरित लेख लिहा:","targets":"बैठकीला हजर राहण्यास नकार दिला होता. \n\nमात्र, त्याच वर्षी जून महिन्यात डोकलाममध्ये रस्ता बांधण्यावरून दोन्ही देशांच्या जवानांमध्ये 73 दिवस तणाव होता. \n\n2017 सालीसुद्धा कजाखस्तानच्या अस्ताना शहरात या दोन नेत्यांची भेट झाली होती. त्यावेळी भारताला 'शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन'चं सदस्यत्व मिळालं होतं. \n\n2017 साली जर्मनीच्या हॅम्बर्गमध्ये G-20 परिषदेदरम्यान दोन्ही नेते पुन्हा भेटले आणि 'अनेक मुद्द्यांवर' चर्चा झाली. ही बैठक अनौपचारिक होती. त्यामुळे कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याची माहिती प्रसारमाध्यमांना देण्यात आली नाही. \n\nत्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात चीनच्या जियामेन शहरात ब्रिक्स देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट झाली. \n\nत्यावेळी असं पहिल्यांदा घडलं की जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोएबा आणि हक्कानी गट यांचा आंतरराष्ट्रीय 'दहशतवादी संघटनां'च्या यादीत समावेश करण्याच्या भारताच्या मागणीचा चीनने विरोध केला नाही. \n\nपाच वेळा चीन दौऱ्यावर जाणारे पहिले पंतप्रधान\n\n2018 च्या एप्रिल महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अधिकृतरित्या चीनच्या दौऱ्यावर गेले. \n\nया दोन्ही राष्ट्रप्रमुखांमध्ये चीनच्या वुहानमध्ये औपचारिक बैठक झाली. याच वुहानमधून कोरोना विषाणूचा जगभर प्रसार झाला आहे. \n\nजून 2018 मध्ये चीनच्या किंगदाओ शहरात या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेत सामरिक मुद्‌यांचाही समावेश होता. \n\n2014 साली पहिल्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि शी जिनपिंग 18 वेळा भेटले आहेत. तर गेल्या 70 वर्षात नरेंद्र मोदी हे एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत ज्यांनी चीनचा 5 वेळा दौरा केला आहे. \n\nमात्र, इतक्या भेटीगाठी होऊनही सीमेवर दोन्ही देशांमध्ये तणाव केवळ कायम आहे, असं नाही तर त्यात वाढच झाली आहे. \n\nचीनची भारतात गुंतवणूक\n\nचीनच्या गुंतवणुकीविषयी सांगायचं तर चीनकडून आयात वगळता भारतात चीनने विशेष गुंतवणूक केलेली नाही. \n\nचीनने भारतात 20 ट्रिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, प्रत्यक्षात गेल्या तीन वर्षात केवळ 1 ट्रिलियन डॉलरचीच गुंतवणूक झाली आहे. \n\nयापैकी दोन तृतीयांश गुंतवणूक स्टार्टअप कंपन्यांमध्ये आहे. अलिबाबा या चीनी कंपनीने पेटीएम, बिग बास्केट आणि झोमॅटोमध्ये गुंतवणूक केली आहे. तर टेनसेंट या आणखी एका चिनी कंपनीने बायजू,..."} {"inputs":"...ि अनिल देशमुख यांच्याकडे हे मंत्रालय देऊन मधला मार्ग काढला असावा. तसंच जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यामधील सत्तासंघर्षही यामुळे टळणार आहे. छगन भुजबळ यांचं ज्या पार्श्वभूमीवर सध्या पुनर्वसन झाले आहे ते पाहाता स्वतःही पदासाठी फारसे आग्रही नसावेत असं दिसतं. त्यामुळे त्यांना हे पद देण्यात आलं असावं.\n\nज्येष्ठ राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांच्यामते, \"अजित पवार यांची जलसंपदा खात्यातील प्रकरणांची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी सुरु आहे आणि हा विभाग गृह खात्याच्या अंतर्गत येतो. तसेच छगन भुजबळ यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशोक चव्हाण, यांच्यापैकी कुणाला हे खातं मिळणार याबद्दल प्रचंड उत्सुकता होती. \n\nमुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण या खात्यासाठी इच्छुक होते आणि त्यासाठी त्यांनी प्रयत्नही केले. मात्र महसूल खातं स्वतःकडे ठेवण्यात बाळासाहेब थोरात यशस्वी ठरले. त्यामुळे आपणच आता राज्यातले काँग्रेसचे सर्वोच्च नेते असल्याचं बाळासाहेब थोरात यांनी दाखवून दिलं. \n\nअशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम\n\nसार्वजनिक बांधकाम, त्यातही सार्वजनिक उपक्रम वगळून, हे खातं अशोक चव्हाणांच्या पदरात पडलं आहे. हे खातं तितकंसं महत्त्वाचं मानलं जात नाही. त्यामुळेच कदाचित चव्हाण यांनी महसूल मंत्रालयाची मागणी केली होती. मात्र त्यांना आता या खात्यावर समाधान मानावं लागलं आहे. \n\nनितीन राऊत, ऊर्जामंत्री\n\nऊर्जा हे अत्यंत महत्त्वाचं खातं नितीन राउत यांना मिळालं आहे. विदर्भातले मोठे काँग्रेस नेते मानले जाणारे नितीन राऊत हे पक्षाचा महत्त्वाचा दलित चेहराही आहेत. \n\nवर्षा गायकवाड, शालेय शिक्षण\n\nकाँग्रेसमधल्या दुसऱ्या महत्त्वाच्या दलित नेत्या वर्षा गायकवाड या आहेत. त्यांनाही शालेय शिक्षण हे खातं मिळालं आहे. \n\nआदित्य ठाकरे, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री\n\nशिवसेनेला मिळालेल्या खातेवाटपातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आदित्य ठाकरे यांना पर्यटन आणि पर्यावरण ही दोन खाती मिळाली आहेत. \n\nआदित्य ठाकरे यांची सकारात्मक प्रतिमा बनवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न या खातेवाटपातून दिसतो. \n\nपर्यावरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे वेळोवेळी बोलत आले आहेत. नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर शिवसेनेने प्रकल्पविरोधी भूमिका घेतली होती. आरे कारशेडच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरे यांनी ठोस भूमिका घेतली होती. त्यामुळेच पर्यावरण खातं त्यांना सोयीचं वाटलेलं असू शकतं. \n\nदुसरीकडे पर्यटन या खात्याच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवून आदित्य ठाकरे आपली इमेज बिल्डिंग करू शकतात, म्हणूनच त्यांना ही दोन खाती त्यांना देण्यात आली असावी. \n\nदादा भुसे, कृषी मंत्री\n\nदादा भुसे यांना अत्यंत महत्त्वाचं असं कृषी खातं देण्यात आलं आहे. भुसे नाशिक जिल्ह्यातले शिवसेनेचे आमदार आहेत.\n\nएकंदरच पाहता, मंत्रिमंडळाच्या विस्तार झाला त्यावेळी शिवसेनेने मुंबई आणि कोकण या पट्ट्याच्या बाहेर मंत्रिपदं दिली होती आणि आता खातेवाटपातदेखील मुंबई आणि कोकणाच्या बाहेरच्या भागाला झुकतं माप देण्याचा प्रयत्न केलेला आहे. \n\nविदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम..."} {"inputs":"...ि कायदा-सुव्यवस्थेसंबंधीचे अधिकार नायब राज्यपालांना देण्यात आले. उर्वरित विषयांचा कारभार दिल्ली सरकारच्या हाती देण्यात आला. यात नायब राज्यपालांना मधला 'दुवा' म्हणून जबाबदारी देण्यात आली.\n\nदिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात एखाद्या मुद्द्यावरून वाद झाल्यास राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असेल, अशीही तरतूद कलम 239AA मध्ये करण्यात आली आणि तो लागू करण्यासाठी संसद कायदा तयार करू शकते.\"\n\nनव्या विधेयकाची गरज का निर्माण झाली?\n\nदिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्र सरकार (सुधारणा) विधेयक, 2021 सादर करताना कें... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी या सभागृहातील प्रत्येक व्यक्तीकडून न्याय मागण्यासाठी उभा आहे. राज्यघटना टिकली तरच सत्तापक्ष टिकेल, विरोधी पक्ष टिकेल आणि देशही टिकेल. दिल्लीत निवडून दिलेलं सरकारच दिल्लीच्या विधानसभेप्रती उत्तरदायी आणि जबाबदार असेल, असं राज्यघटनेच्या 239AA कलमाच्या सहाव्या परिच्छेदात म्हटलं आहे. केंद्र सरकार राज्यघटनेत जे नमूद करण्यात आलंय ते केवळ एका सुधारणेद्वारे बदलू इच्छिते. दिल्ली सरकारला देण्यात आलेले अधिकार घटनेत सुधारणा करूनच देण्यात आले होते. केंद्र सरकारचं विधेयक घटनाबाह्य आहे, लोकशाहीविरोधी आहे.\"\n\nभाजप दोन वेळा दिल्लीत निवडणूक हरला आणि म्हणूनच केंद्र सरकारने हे सुधारणा विधेयक आणल्याचंही खासदार संजय सिंह यांचं म्हणणं आहे. विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला एकदा 70 पैकी 67 जागा मिळाल्या होत्या तर एकदा 62. \n\nमात्र, इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 2014 आणि 2019 मध्ये दिल्लीत लोकसभा निवडणुकीत सातही जागांवर भाजपने बाजी मारली. \n\nकायदा बनवणं, हे तर संसदेचं काम आहे. मग विधेयक घटनाविरोधी आहे, असं कसं म्हणता येईल, असा प्रश्न बीबीसीने केला. \n\nत्यावर खासदार संजय सिंह म्हणाले, \"राज्यघटनेत काही सुधारणा करायची असेल तर त्यासाठी घटना दुरुस्ती विधेयक आणणं गरजेचं असतं. सामान्य सुधारणा विधेयकाद्वारे असं करता येत नाही. घटना दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी दोन तृतीयांश बहुमताची गरज असते. त्यामुळे हे विधेयक मुळातच घटनाविरोधी आहे.\"\n\nकेजरीवाल सरकारचं पुढचं पाऊल काय असेल, या प्रश्नावर खासदार संजय सिंह म्हणाले, \"आम आदमी पक्ष रस्त्यावरची लढाई लढूनच संसदेपर्यंत पोहोचला आहे. आम्ही सर्व पर्यायांवर विचार करतोय.\"\n\nखरं म्हणजे कुठलंही पाऊल उचलण्याआधी पक्षाला नोटिफिकेशनची वाट बघावी लागणार आहे. \n\nनव्या विधेयकाविषयी राज्यघटना काय सांगते?\n\nआम आदमी पक्षाच्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे?\n\nप्रसिद्ध घटनातज्ज्ञ सुभाष कश्यप म्हणतात, \"राज्यघटनेत सुधारणेसाठी दुरुस्ती विधेयक आणण्याचा अधिकार केंद्र सरकारचा असतो. भारतीय राज्यघटनेनुसार कायदा तयार करण्याचा अधिकार संसदेकडे असतो. संसद घटनेच्या चौकटीत राहून त्यात सुधारणा करू शकते. तर सर्वोच्च न्यायालय कायदा आणि राज्यघटनेचा अर्थ लावू शकतं.\"\n\nअधिक स्पष्टीकरणासाठी सुभाष कश्यप एक उदाहरण देतात. ते म्हणतात, \" संपत्तीचा अधिकार हा मूलभूत अधिकार होता. मात्र, संसदेत सुधारणा विधेयक आणूनच हा अधिकार मूलभूत अधिकारांच्या..."} {"inputs":"...ि ट्रॅक्टर खरेदीसाठी लोकांकडे अधिक पैसा खेळू लागला. \n\nयानंतर मेधा पाटकरांसारख्या सामाजिक कार्यकर्त्यांनी इतर राज्यांनीही दारूबंदी करण्याची मागणी केली. महिलांविरोधातील हिंसाचारामागे दारू सर्वात महत्त्वाचं कारण असल्याचं त्या म्हणाल्या. \n\nमहिलांनी मतदान करण्याचे प्रमाण वाढण्याची कारणं\n\nभारतात राजकीय प्रक्रियेविषयी महिलांमध्ये अचानक जागृती निर्माण होण्याची कारणं काय आहेत?\n\nआज मोठ्या प्रमाणावर महिला साक्षर होत आहेत. मुली अधिकाधिक शिक्षण घेत आहेत. साक्षरतेमुळे महिलांच्या मतदानाचं प्रमाण नक्कीच वाढले आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेत\n\nउदाहरणच द्यायचे झाले तर घरोघरी गॅस सिलिंडर पोहोचवण्याची योजना. यामुळे घातक धुरापासून महिलांची सुटका होईल आणि इंधनाच्या शोधात तासनतास वाया जाणारा वेळही वाचेल, अशी जाहिरात त्यांनी केली होती. \n\nअशीच एक योजना म्हणजे जनधन योजना. प्रत्येक नागरिकाचं बँक खातं उघडण्याची ही मोहीम आहे. या योजनेअंतर्गत जी नवी खाती उघडण्यात आली त्यातली निम्मी खाती ही महिलांची आहेत. \n\nभविष्याचा वेध\n\nभारतात महिला सबलीकरणाचा वेग संथ आहे. शिवाय या मार्गात अनेक अडचणीही आहेत. \n\nकामाच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मिळणाऱ्या संधीमध्ये 131 देशांमध्ये भारताचा 121वा क्रमांक लागतो. \n\nलोकसभा निवडणुकीत महिला उमेदवारांचं प्रमाण केवळ 8% आहे. यातील केवळ 11.5% महिला विजयी होतात. \n\nहे चित्र बदलू शकतं. महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यासाठी राजकीय नेत्यांवर दबाव वाढतो आहे. हे विधेयक संमत झाल्यास महिलांना संसदेत 33% आरक्षण मिळणार आहे. \n\nमहिला निवडणुकांमध्ये मोलाची भूमिका बजावू शकतात\n\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आधीच हे आरक्षण देण्यात आलं आहे. आता तर त्यात सुधारणा होऊन स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी 50% जागा राखीव आहेत. \n\nसमाजात स्त्रियांचं प्रमाण जवळपास निम्मं आहे. त्यामुळे राजकीय पदांवर अधिकाधिक महिला आल्या तर ही व्यवस्था अधिकाधिक लोकाभिमुख होईल. \n\nराजकारणात अधिकाधिक महिला निवडून आल्यास त्याचे अनेक अनपेक्षित फायदेही दिसतील. महिला राजकारण्यांमुळे भ्रष्टाचार कमी होऊन, अधिक विकास होत असल्याचं नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून दिसून आलं आहे. \n\nजगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशात स्त्री-पुरुष समानतेची दरी भरून काढण्यासाठी अजून बराच कालावधी लागणार असला तरी मतदान आणि राजकीय व्यवस्थेत महिलांच्या वाढत्या प्रभावाचे स्पष्ट परिणाम आतापासूनच दिसू लागले आहेत. \n\n(लेखकाविषयी- वेगळ्या संस्थेसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांनी बीबीसीसाठी हा विश्लेषणात्मक लेख लिहिला आहे. मिलन वैष्णव हे जागतिक लोकशाहीविषयक मुद्द्यांवर काम करणाऱ्या Carnegie Endowment for International Peace या संस्थेचे दक्षिण आशिया कार्यक्रमाचे संचालक आहेत. जेमी हिन्स्टन हे कार्नेगी येथील जेम्स ली गेथर यांचे कनिष्ठ सहकारी आहेत.)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ि विकसित होण्यात मोठा लाभ झाला. त्यातून मानवाच्या जवळच्या इतर जातींपेक्षा मानव्याच्या मेंदूचा विकासही जास्त झाला, असं ते सांगतात. \n\nजसजसा मानवाचा मेंदू विकसित होत गेला तसतशी परस्पर सहकार्य आणि मानवाच्या गटाचा आकारही वाढल्याचे दिसून येते. हा ट्रेंड होमो इरेक्टस या मानवी जातीमध्ये दिसून येतो. \n\nपण प्रेमाचे जे काही पैलू आहे ते मेंदूच्या ज्या भागात विकसित होतात त्यांची निर्मिती मात्र मानवाच्या उत्क्रांतीमधील नजीकच्या इतिहासातील घटना आहेत. \n\nउत्कट भावना\n\nयुनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधील स्टेफनी कॅचेपो प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांतील नात निर्माण करणाऱ्या मेंदूमधील प्रक्रिया रोमॅंटिक प्रेम निर्मितीसाठी हायजॅक झालेली आहे. \n\nन्यूरोसायन्स ते म्हणतात ते खरं आहे हे असं दाखवतं. \n\nप्रेमाची व्याख्या\n\nप्रेमाची व्याख्या करणं कठीण आहे, असं न्युरोसायंटिस्ट म्हणतात पण प्रेमात ओव्हरलॅपिंग टप्पे आहेत, हे मात्र ते मान्य करतात. \n\nपहिला टप्पा असतो तो म्हणजे लैंगिक इच्छा . आपण दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होतो. त्यांच्या स्पर्शाने फील गूड हार्मोनची पातळी वाढते. \n\nमेंदूतील लिंबिंक सिस्टम त्याकाळात अधिक सक्रिय असते. यामध्ये इन्सुला, व्हेंट्रल सॅरिटम यांचा समावेश असतो. हा भाग मेंदूतील रिवॉर्ड सिस्टमशी संबंधित असतो. \n\nत्यामुळे जेव्हा आपण आकर्षक चेहरा पाहिला का हा भाग उत्तेजित होतो. त्यातून आपल्याला बक्षीस मिळाल्याची भावना निर्माण होते. \n\nया इच्छेची पुढची पायरी म्हणजे रोमॅंटिक प्रेम होय. यातही मेंदूतील लिंबिक सिस्टमचा मोठा वाटा आहे. लोकांना एकत्र बांधून ठेवणारे डोपामाईन आणि ऑक्सिटोसिन हे हार्मोन या भागातच निर्माण होतात. \n\nस्टेफनी कॅचेपो म्हणतात, लैंगिक इच्छेतून मिळणाऱ्या आनंदातून थेट प्रेमाची भावना निर्माण होते. प्रेमाची निर्मिती इच्छेतून होते. \n\nएखाद्या व्यक्तीबद्दल जर इच्छा वाटली नाही, तर त्या व्यक्तीबद्दल प्रेमही वाटणार नाही, असं त्या म्हणतात. \n\nप्रेमात असताना मेंदूतील लिबिंक सिस्टम उद्दीपित झालेली असते.\n\nपण विशेष म्हणजे मेंदूतील अधिक विकसित इतर भाग यावेळी असक्रिय होतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की मेंदूचा प्रीफ्रंटल कोरटेक्स हा भाग असक्रिय असतो. \n\nहा भाग तर्कनिष्ठ निर्णयाशी संबंधित असतो. \n\nहा टप्पा क्रेझी प्रेमाचा असतो. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियातील न्युरोसायंटिस्ट थॉमस लेविस म्हणतात, प्रेमात पडलेले लोक त्यांच्या आजूबाजूच्या जगाचा विचार करत नाहीत. त्या व्यक्तीचं आपण समीक्षात्मक आणि संज्ञात्मक पद्धतीने विचार करत नाही. \n\nआपल्याला शांत वाटण्यासाठी मदत करणारे हार्मोन सेरॉटोनिन यावेळी कमी झालेलं असतं. आब्सेसिव्ह कंपलसिव्ह डिसॉर्डरमध्ये या आजारामध्ये सेरॉटोनिनची पातळी कमी झालेली असते. म्हणून प्रेमात असताना त्या व्यक्तीबद्दल 'ऑब्सेशन' का वाटतं, याच्या कारणाचा अंदाज येऊ शकतो. \n\nलेविस म्हणतात, \"प्रेमात पडण्यातून उत्क्रांतीला काय हवं असेल? गर्भधारणा व्हावी यासाठी दोन व्यक्तींनी अधिकाधिक वेळ एकत्र राहावं.\"\n\nदीर्घकाळातील प्रेमाची मूळं प्राचीन आहेत.\n\nपण हा..."} {"inputs":"...ि संध्याकाळी रवींद्र नाट्यमंदिरला यायला सांगितलं. एका नाटकाचं संगीत तुला करायचं आहे.\"\n\n\"संध्याकाळी सातच्या सुमारास मी 'रवींद्र'ला पोहोचलो, तेव्हा तिथे पाच-सहा मुलं मुली बसले होते. दिलीपने ओळख करून द्यायला सुरुवात केली. सुरुवातीला प्रशांत, मग प्रदीप, नंतर दोन तीन मुलींची ओळख आणि नंतर विजयची ओळख झाली.\"\n\n\"या नाटकातलं आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं 'टांग टिंग टिंगा' हे गाणं सोडलं, तर इतर गाणी नंतर लिहिलेली आहेत. आम्ही त्या वेळी अशा उडत्या आणि सोप्या चालीतल्या गाण्यांना 'बोल गाणी' म्हणायचो. दिलीपने मला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचा स्टेजवरचा वावर भन्नाट होता. पण गाणं आलं की ते थोडेसे घाबरायचे. मग ते मला हाताने खेचून जवळ उभं करायचे. त्यांनी मला सांगितलं होतं की, पहिला सूर तू दे मग मी व्यवस्थित गातो. पहिले काही प्रयोग आम्ही असंच केलं. पण त्यानंतर त्यांनी सुरासाठीच नाही, तर इतरही गोष्टींसाठी मागे वळून पाहिलं नाही.\"\n\n...आणि हाऊसफुल्लचा बोर्ड लागला!\n\n1 जानेवारी 1985 रोजी या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. त्यानंतर या नाटकाच्या जवळपास 129 प्रयोगांना लोकांनी अजिबात गर्दी केली नव्हती.\n\n\"सुरुवातीला जेमतेम दीड-दोन हजार रुपयांचं बुकिंग मिळालं होतं. पण मी आणि भटांनी हे नाटक चालवायचंच, हे ठरवलं होतं,\" अलगेरी सांगतात.\n\n\"आम्हाला कळत नव्हतं की नेमकं कुठे काय चुकतंय. लोक नाटकाला गर्दी करत नव्हते. विजय चव्हाणच नाही तर आम्ही सगळेच जीव ओतून काम करत होतो. अत्र्यांचं लेखन असल्याने ती बाजूही भक्कम होती. पण म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता,\" प्रशांत दामले सांगतात.\n\nटांग टिंग टिंगाक्... या गाण्याने लोकांच्या मनावर गारूड घातलं होतं.\n\nत्याच सुमारास म्हणजे जुलै-ऑगस्ट 1985 मध्ये 'मोरूची मावशी'चा गोवा दौरा होता. पणजीच्या कला अकादमीमध्ये एका महोत्सवात या नाटकाचा प्रयोग झाला. योगायोगाने त्या वेळी दूरदर्शनने या महोत्सवाचं वार्तांकन केलं होतं.\n\n\"27 ऑगस्ट 1985 या दिवशी विनय आपटे यांनी त्यांच्या 'गजरा' या कार्यक्रमात आमच्या नाटकातलं 'टांग टिंग टिंगाक्' हे गाणं दाखवलं आणि जादूची कांडी फिरल्यासारखं झालं. गोव्याहून आम्ही परत आलो आणि रवींद्र नाट्यमंदिरला पहिलाच प्रयोग झाला. त्या प्रयोगाला हाऊसफुल्लची पाटी पहिल्यांदा लागली. त्यानंतर जवळपास दोन हजार प्रयोग होईपर्यंत ती उतरलीच नाही,\" अलगेरी सांगतात.\n\n\"पुढल्याच वर्षी ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये 'मोरूच्या मावशी'चे सलग चार दिवस 12 प्रयोग झाले. विशेष म्हणजे हे बाराही प्रयोग हाऊसफुल होते. कदाचित हा एक विक्रम असेल,\" प्रशांत दामले सांगतात.\n\n1 जानेवारी 1985 रोजी सुरू झालेला 'मावशी'चा झंझावात पार अमेरिकेत जाऊन 2000-2002 साली थांबला. तोपर्यंत या नाटकाचे अडीच हजार प्रयोग झाले होते. या सगळ्या प्रयोगांमध्ये विजय चव्हाण यांनीच मावशीची भूमिका केली. त्यांनी केलेली मावशी लोकांना इतकी आवडली की, इतर संचांमध्ये झालेल्या या नाटकाला लोकांनी फारशी पसंती दिली नाही, असं निरीक्षण अलगेरी नोंदवतात.\n\nलाईट गेले, पण...\n\n'मोरूची मावशी' या नाटकाच्या एका..."} {"inputs":"...ि संवर्धन करण्याची जबाबदारी त्यांनी चोख पार पाडली, असं अजिबात म्हणता येणार नाही.\n\nमाझ्या दृष्टीनं रायगड किल्ला भारतातील मध्ययुगीन दुर्गबांधणीचा उत्तम नमुना आहे. काळाच्या ओघात वेगवेगळ्या राजवटींनी या दुर्गाचा वेगवेगळा उपयोग करून घेतला. टेहळणीची चौकी ते अभेद्य राजधानी असा प्रवास रायगडानं केला. \n\nमध्ययुगात जगभरात दुर्ग बांधले गेले. सुरक्षेसाठी दुर्ग हे त्या काळातलं वैशिष्ट्य आहे. जगातल्या प्रत्येक ठिकाणी दुर्ग बांधण्याच्या विविध पद्धती विकसित झाल्या. त्यांचा अभ्यास करून त्या काळातल्या अनेक गोष्टींच... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे. त्यासाठीचे प्रस्ताव बनवत आहे. \n\nजागतिक वारसा म्हणून घोषित होण्यासाठी 6 सांस्कृतिक निकष आहेत - \n\n1. मानवी प्रतिभेचा उत्तम नमुना\n\n2. मानवी मूल्यांमध्ये झालेले बदल दाखवणारी वास्तू\n\n3. जिवंत अथवा मृत संस्कृतीचा महत्त्वाचा दाखला देणारी वास्तू\n\n4. मानवी इतिहासाचे टप्पे दाखवणारी वास्तू किंवा वस्तू किंवा क्षेत्र\n\n5. नष्ट होण्याच्या मार्गावर असलेली पारंपरिक मानवी वसाहत\n\n6.असाधारण वैश्विक महत्त्व असलेल्या घटना किंवा परंपरा किंवा कल्पनांशी संबंधित वास्तू\n\nदरवर्षी सप्टेंबरर्यंत प्रत्येक राज्य एक सखोल प्रस्ताव बनवून केंद्राकडे पाठवतं. त्यानंतर केंद्र सरकार त्या सर्वांमधून निवडून केवळ एक प्रस्ताव पुढे युनेस्कोकडे पॅरिसला पाठवतं. \n\nदरबाराचा मुख्य दरवाजा असलेला नगारखाना दरवाजा.\n\nएव्हाना महाराष्ट्रातल्या 4 ऐतिहासिक वास्तूंना हा जागतिक दर्जा मिळाला आहे - अजिंठा लेण्या, वेरूळच्या लेण्या, मुंबईजवळच्या घारापुरी लेण्या आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस. (पश्चिम घाटाला जैवविविधतेसाठी हा दर्जा मिळाला आहे - त्यात साताऱ्यातलं कासचं पठार येतं.)\n\nवर दिलेल्या सर्व 6 निकषांमध्ये रायगड बसतो, याची मला खात्री आहे. पण ते युनेस्कोला पटवून देण्यासाठी त्याचा शिस्तशीर पाठपुरावा करावा लागेल. ही अतिशय काटेकोर आणि वेळखाऊ प्रक्रिया आहे. त्यात सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती देखील आवश्यक आहे.\n\nपालखी दरवाजाच्या डाव्या बाजूस सध्या उत्खननाचं काम सुरू आहे.\n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की ते प्रयत्न करतील, पण अजूपर्यंत तरी ठोस पावलं उचलल्याचं मला ठाऊक नाही. \n\nशिवाजी महाराज आणि त्यांचे किल्ले ही काही फक्त महाराष्ट्राची किंवा भारताची शान नाही. तर ती जागतिक महत्त्वाची ठिकाणं आहेत. कारण सह्याद्रीच्या केवळ महाराष्ट्रातल्या खोऱ्यात सुमारे 400 किल्ले बांधलेले आहेत. अशा विशिष्ट भौगोलिक परिसरात एवढ्या संख्येने किल्ले जगात कुठेही नाहीत. \n\nयातले सगळे किल्ले शिवाजी महाराजांनी बांधले नसले, तरी त्यांची पुनर्बांधणी केली किंवा त्यांना महत्त्व प्राप्त करून दिलं. या प्रत्येक किल्ल्याचं वेगळेपण आणि महत्त्व आहे. यांमधून महाराजांनी रायगड निवडला, यातूनच त्या किल्ल्याचं त्या काळातलं महत्त्व अधोरेखित होतं.\n\nशिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाकडील जगदीश्वर मंदिराचा दरवाजा.\n\nते जगापर्यंत पोहोचण्यासाठी हा दर्जा मिळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्या जगाला..."} {"inputs":"...िंगबद्दल सांगायचं तर या विषाणुमुळे बऱ्याच मर्यादा आल्या आहेत. \n\nदोघांनाही विषाणुचा संसर्ग झालेला नाही, याची खात्री नसताना तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला कसं भेटणार? हे फार रिस्की असतं. \n\nयातून काहीच हाती लागत नाही. त्यामुळे मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आणि खरं सांगायचं तर हे सगळं लवकर निवळेल, असंही मला वाटत नाही. \n\nजेरेमी कोहेन, वय : 28, ब्रुकलीन, अमेरिका\n\nड्रोनद्वारे प्रेम? शक्य आहे\n\nमाझ्या अपार्टमेंटमध्ये मी एकटीच आहे. अशाप्रकारे क्वारंटाईनमध्ये असताना स्वतःला बिझी ठेवण्यासाठी मी शे... उर्वरित लेख लिहा:","targets":"शा विचित्र पद्धतीने आम्ही एकमेकींच्या अधिक जवळ येत गेलो.\n\nलॉकडाऊन नसतं तर कदाचित हे सगळं घडलंही नसतं. एक उत्कृष्ट व्यक्ती मला भेटली याचा मला खूप आनंद आहे. \n\nमला वाटतं घरात बंद असल्यामुळेच मला क्रिएटिव्ह होण्याची आणि इतर कुणाशीतरी कनेक्ट होण्याची प्रेरणा मिळाली. \n\nक्लारिस, वय : 35, किंशासा, कांगो प्रजासत्ताक\n\nशारीरिक जवळीकही मी मिस करते, असं क्लॅरिस सांगते\n\nकोव्हिड-19 आजाराचं संकट ओढावण्यापूर्वी मी एकाला अगदी कॅज्युअल डेट करत होते. आम्ही जवळपास रोज भेटायचो. मात्र, भावनिकरित्या यात गुंतायची माझी इच्छा नव्हती. नात्याला वेळ द्यावा, असं मला वाटत होतं. मात्र, असं काहीतरी घडेल, असं कुणाला वाटलं होतं?\n\nकांगो प्रजासत्ताकमध्ये सध्यातरी लॉकडाऊन नाही. मात्र, आरोग्य क्षेत्रात काम करत असल्यामुळे मी याकडे गांभीर्याने बघते. मात्र, याचा त्याला राग आला. मी जवळपास चार आठवड्यांपूर्वी त्याला भेटणं बंद केलं आणि हे का गरजेचं आहे, हेसुद्धा त्याला सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला वाटतं की मला त्याच्यापासून दूर व्हायचं आहे आणि म्हणून मी हे कारण पुढे केलं. \n\nमला त्याची आठवण येते. आयुष्यात जो कायमस्वरूपी असणार आहे, अशा कुणालातरी मी गमावत तर नाही ना, अशी काळजी वाटते. तो माझी वाट बघणार नाही, अशी भीतीही मला सतावते. शारीरिक जवळीकही मी मिस करते. \n\nसगळ्यांनाच कामेच्छा असते. मात्र, अशावेळी तुम्हाला पर्यायी मार्ग शोधावे लागतात. सुदैवाने, माझ्या व्हायब्रेटरने मला कायम साथ दिली आहे. मला वाटतं माझ्या बॉयफ्रेंडला याची कल्पना असावी आणि म्हणूनच कदाचित तो असं वागतोय. \n\nया सर्वामुळे मी निराश झाले आहे आणि कधीकधी खूप एकटेपणा जाणवतो. आता तो पूर्वीसारखं माझ्याशी बोलत नाही आणि माझ्या मेसेजलाही उशिरा उत्तर देतो. मला स्वतःला आणि त्यालाही या आजारापासून दूर ठेवण्याचा माझा प्रयत्न आहे. पण, आता मी जवळपास मान्य केलं आहे की या संकटात आमचं नातं टिकणार नाही. \n\nजुली, वय : 24, इलिगाना सिटी, फिलिपिन्स\n\nजुली सांगते की ती व्हीडियो कॉलद्वारे सायबरसेक्स करते\n\nमी दोन महिन्यांपेक्षाही जास्त काळापासून टिंडरवर आहे. फिलिपिन्समध्ये कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू होण्याआधी मी अनेक मुलांसोबत डेटवर जायचे आणि आम्ही जवळ यायचो. अर्थात मला जेव्हा वेळ असेल तेव्हाच हे सगळं करायचे. \n\nआणि आता अचानक माझ्याकडे खूप वेळ आहे. पण मी कुणाला भेटू शकत नाही. मी सध्या कुणालाच डेट करत नसल्याने माझं..."} {"inputs":"...िंध प्रांतात घडली. \n\nमीडियात आलेल्या बातम्यांत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांकडे अहवाल मागितला आहे.\n\nयावर पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी \"हा पाकिस्तानचा अंतर्गत विषय आहे. हा नरेंद्र मोदींचा भारत नाही, जिथं अल्पसंख्याकांना त्रास दिला जातो,\" असं म्हटलं आहे. \n\nयावर स्वराज म्हणाल्या, की त्यांनी फक्त अहवाल मागितल्यानंतर पाकिस्तानातील मंत्री अस्वस्थ झाले, यावरूनच पाकिस्तानची मानसिकता दिसून येते. \n\nया घटनेवरून वादंग निर्माण होत असल्याचं लक्षात येताच पाकिस्तानचे पंतप्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा आहे की दरवर्षी जवळपास 1 हजार हिंदू, ख्रिश्चन मुलींचं अपहरण करून त्यांचं धर्मांतर केलं जातं. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िंवा अगदी त्याबद्दल वाचणंसुद्धा आपल्याला त्वरित जांभई आणणारं असतं.\"\n\nयामुळेच काही अभ्यासकांना असं वाटतं की जांभई देणं हे मानवी आयुष्यातलं संवादाचं प्राचीन असं साधन तर नाही? तसं असेल तर आपण जांभई देताना नेमकं काय बोलत असतो? जांभई दिल्यावर आपल्याला थकल्यासारखं वाटतं.\n\nहे छायाचित्र बघून तुम्हाला जांभई आली का?\n\nयामुळे अशीही एक कल्पना आहे की जांभई दिल्याने प्रत्येकाचा जैविक समतोल राखण्यास मदत होते आणि शरीर ताळ्यावर राहतं.\n\nबर्न विद्यापीठाचे ख्रिश्चन हेस म्हणतात, \"माझ्या मते जांभईचं प्रमुख काम हे संके... उर्वरित लेख लिहा:","targets":"ताना असं पहिल्यांदा लक्षात आलं की जांभई दिल्याने मेंदू थंड होण्यास आणि कमी तापमान टिकून राहण्यास मदत होते. \n\nत्यांचं असं म्हणणं होतं की जांभई देताना आपल्या जबड्याच्या होणाऱ्या वेगवान हालचालींमुळे आपल्या कवटीभोवती रक्ताभिसरण होतं. यामुळे शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर नेण्यास मदत होते. तसंच दीर्घ श्वास घेतल्याने सायनस कॅव्हिटीजमध्ये आणि कॅरोटीड आर्टरीच्या आजूबाजूला गार हवा पोहोचते. हा गारवा इथून पुन्हा मेंदूपर्यंत पोहोचतो.\n\nत्याचप्रमाणे या तणावपूर्ण हालचालीमुळे सायनसच्या बाहेरील त्वचेवर म्हणजेच मेम्ब्रेनवर ताण येऊ शकतो. यामुळे गार वाऱ्याची हलकीशी लहर या कॅव्हिटीमधून वाहते आणि म्युकस म्हणजे श्लेष्मा नाहीसा होऊन मेंदू वातानुकुलीत व्हावा तसा थंड होतो.\n\nवेगवेगळ्या तापमानात लोकांची जांभया देण्याची शक्यता किती, हे पाहणं हीच हे तपासण्याची सर्वांत सामान्य चाचणी आहे. गॅलप यांच्या असं लक्षात आलं की, सामान्य परिस्थितीत 48 टक्के लोकांना जांभई देण्याची इच्छा होते. \n\nयाउलट जेव्हा त्यांना त्यांच्या कपाळाजवळ कापडाची एक थंड घडी धरायला लावली तेव्हा फक्त 9% लोकांनाच जांभई देण्याची इच्छा झाली. नाकाद्वारे श्वास घेऊन मेंदू थंड करणं अधिक परिणामकारक दिसलं.\n\nतुम्ही एखाद्या क्लिष्ट संभाषणात अडकला असाल आणि तुम्हाला जांभया यायला लागल्या असतील तर काय करायचं याची युक्ती तुम्हाला यातून सापडली असेलच!\n\nगॅलप यांनी त्यांच्या अभ्यासाचे निष्कर्ष पहिल्यांदा प्रकाशित केल्यानंतर त्यांना हा अभ्यास पुढे नेण्यासाठी एक उत्तम पुरावा सापडला तो पॅथॉलॉजिकल यॉनिंगच्या झटक्यांनी त्रस्त झालेल्या दोन स्त्रियांच्या रूपात. या दोघींचे हे अटॅक्स कधीकधी तासभर चालायचे. \n\nगॅलप म्हणतात, \"हे अतिशय थकवणारं, कमजोर करणारं आणि अगदी साध्या कामातसुद्धा व्यत्यय आणणारं होतं. त्यांना बाजूला निघून जावं लागायचं. यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावर खूपच परिणाम झाला.\" \n\nत्यातील एका बाईने एक चमत्कारिक गोष्ट सांगितली. तिने सांगितलं की, हे अटॅक्स थांबवण्याचा एकच उपाय तिच्याजवळ होता, तो म्हणजे थंड पाण्यात उडी मारणं.\n\nगॅलप यांना तिथे नेमकं काय होत असावं, याची कल्पना आली आणि त्यांनी त्या दोघींना आपापल्या तोंडात थर्मामीटर ठेवायला सांगितलं. त्यांचा अंदाज बरोबर ठरला. हे अटॅक्स सुरू होण्याआधी शरीराचं तापमान वाढलेलं असायचं आणि ते पुन्हा 37 डिग्री सेल्सियस होईपर्यंत जांभया येतंच..."} {"inputs":"...िंवा बॅटिंग करू शकणारा बॉलर अशा व्याख्येत स्टुअर्ट बिन्नी चोख बसतो. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय बॉलर्सचं सर्वोत्तम वैयक्तिक प्रदर्शन स्टुअर्टच्या नावावर आहे. 2015 वर्ल्डकपवेळी निवडसमितीने युवराज सिंगसारख्या अनुभवी खेळाडूऐवजी स्टुअर्ट बिन्नीला पसंती देण्यात आली तेव्हा प्रचंड टीका झाली होती. \n\nस्टुअर्ट बिन्नी\n\nयोगायोग म्हणजे स्टुअर्ट संपूर्ण विश्वचषकात एकही मॅच खेळला नाही. वर्ल्डकपनंतर स्टुअर्ट फक्त पाच वनडे खेळला. बॅट्समन किंवा बॉलर म्हणून स्टुअर्टला टेस्ट तसंच वनडे संघात स्वत:ला प्रस्थापित करता आलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्याला फटका बसला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िंवा विशिष्ट ठिकाणी खेळण्यास नकार दिल्याची उदाहरणं आहेत.\n\n1996 वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज संघांनी सुरक्षिततेच्या मुद्यावरून श्रीलंकेत खेळण्यास नकार दिला होता. त्यावेळी श्रीलंकेत नागरी युद्ध सुरू होतं. त्यावेळी श्रीलंकेला संपूर्ण गुण बहाल करण्यात आले होते.\n\n2003 वर्ल्डकपमध्ये इंग्लंडने रॉबटे मुगाबे यांच्या प्रशासनाला विरोध म्हणून झिम्बाब्वेत खेळण्यास नकार दिला होता. त्याच स्पर्धेत न्यूझीलंडने केनियात खेळण्यास असमर्थतता व्यक्त केली होती. कट्टरतावादी संघटनेने केनियात बॉम्बहल्ल्याची ध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोहरी त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. \n\nपण ICCकडे हा विषय नेला किंवा पाकिस्तानला स्पर्धेतून बाहेर काढण्याची मागणी केली, तरी भारताचं नुकसान होण्याची शक्यता सुनील गावस्करांनी 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे. \n\n\"BCCI असा प्रयत्न करू शकते, पण त्यानं काही होणार नही. इतर देशांनीही त्याला मान्यता द्यायला हवी. इतर देश म्हणू शकतात, की हा त्यांचा आपसातला मुद्दा आहे, आणि त्यांनीच हा प्रश्न सोडवायला हवा. आम्ही त्यात पडू शकणार नाही.\"\n\nसरकारच्या परवानगीशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट सामने होणार नाहीत, असं IPLचे चेअरमन राजीव शुक्ला यांनी सांगितलं. \"एखादा देश दहशतवादाचं समर्थन करत असेल तर त्याचा खेळावरही परिणाम होतो. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. सरकारची अनुमती असल्याशिवाय पाकिस्तानशी क्रिकेट सामने आयोजित होऊ शकत नाहीत.\"\n\nवर्ल्डकपमध्ये होणार असलेल्या भारत-पाकिस्तान लढतीविषयी मात्र शुक्ला यांनी ठोस उत्तर दिलं नाही. \"वर्ल्डकपचं आता सांगता येणार नाही. वर्ल्कपमधील सामन्यासाठी अजून बरेच दिवस बाकी आहेत. काय होतंय ते पाहू या,\" असं त्यांनी सांगितलं.\n\nपुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळायला नको, असं मुंबईस्थित क्रिकेट क्लब ऑफ इंडियाचे (CCI) सचिव सुरेश बाफना यांनी म्हटलं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर CCIने पाकिस्तानचे पंतप्रधान आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांची तसबीरही झाकली आहे.\n\nभारत-पाकिस्तान संघांचे चाहते\n\nक्रिकेट पत्रकार अयाझ मेमन यांना वाटतं की, \"जर पाकिस्तानकडून काही चांगला संकेत मिळाला आणि दोन देशांमधले संबंध थोडे सुधारले, तर सामना होऊ शकतो. पण सध्या जसं वातावरण देशात आहे, त्यामुळं विश्वचषकातल्या या सामन्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.\n\n\"खेळाला शक्यतो राजकारणापासून दूर ठेवायला हवं, असं मला वाटतं, पण अनेकदा अशा घटना घडतात, जेव्हा राजकारण खेळापासून दूर ठेवता येत नाही,\" ते सांगतात. \n\nवर्ल्डकपमध्ये भारताचं पारडं जड\n\nवनडे वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान लढतींमध्ये भारताने निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. दडपणाच्या अशा या मुकाबल्यात भारतीय संघाने नेहमीच बाजी मारली आहे. 50 षटकांच्या वर्ल्डकपमध्ये झालेल्या सहा लढतीत भारतीय संघच विजयी ठरला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर..."} {"inputs":"...िंसेच्या 100 प्रकरणांचा अभ्यास केला.\n\n46 टक्के पीडिता 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. 85 टक्के पीडितांचं वय 30 वर्षांपर्यंत होतं, हे आपल्या अभ्यासात त्यांना दिसून आलं. \n\nहिंसेला बळी पडलेल्या या महिला 36 वेगवेगळ्या जातींमधून होत्या. दलितांविरुद्ध विशेषतः दलित महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेचं प्रमुख कारण म्हणजे त्यांनी आता आपल्यासाठी आवाज उठवायला सुरू केलं आहे.\n\nदलित महिलांविरुद्ध होणाऱ्या हिंसेच्या प्रकरणांना 2006 साली एक वेगळं वळण मिळालं होतं. त्यावेळी एका जमिनीच्या प्रकरणात दलित कुटुंबातील चा... उर्वरित लेख लिहा:","targets":"िंसा होत आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िंह यांनी ऐकलं की इंदिरा गांधी यांचे सहाय्यक आर. के. धवन म्हणत होते की मोठा अपघात झाला आहे. अस्ताव्यस्त केसात इंदिरा गांधी बाहेर आल्या आणि धवन यांच्यासोबत अॅम्बेसेडर गाडीत बसून निघाल्या.\"\n\n\"त्यांच्या पाठोपाठ व्ही. पी. सिंहही घटनास्थळी पोहोचले. इंदिरा गांधी पोहोचण्यापूर्वीच अग्निशमन दलाच्या जवानांनी विमानाच्या मलब्यातून दोन्ही मृतदेह बाहेर काढले होते. दोन्ही मृतदेह हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी अॅम्ब्युलंसमध्ये ठेवले जात होते.\"\n\nप्रसिद्ध पत्रकार विनोद मेहता यांना एकदा विचारण्यात आलं, \"इतिहास संजय गांध... उर्वरित लेख लिहा:","targets":"व कार्यकर्ते संजय यांना खूप घाबरत असत. एकीकडे भीतीचं वातावरण होतं, तर दुसरीकडे संजय यांच्याकडेही संयमाचा अभाव होता.\"\n\n\"त्यांनी दिलेली डेडलाइन एक दिवस आधीचीच असे. यामुळेच संजय यांच्या मार्गदर्शनाखाली जे लोक काम करत होते ते खूप घाईघाईने करत असतं आणि याच वेगामुळे संजय यांच्या कामाचे उलटे परिणाम दिसायला लागले.\"\n\n\"त्याकाळी भारतात आणीबाणी होती. सगळीकडे सेन्सॉरशिप होती. तुम्ही जे काही करत आहात ते चुकीचं आहे. करू नका, असं संजय यांना सांगायची कोणात हिंमत नव्हती.\"\n\n\"अर्थात मला नाही वाटत संजय गांधी त्यावेळी हे असं काही ऐकायच्या मनस्थितीतही होते. याप्रकारच्या गोष्टी ऐकण्याचा त्यांचा स्वभावही नव्हता\", कुमकुम चड्ढा पुढे सांगतात. \n\nसंजय गांधी आणि गुजराल यांच्यातली खडाजंगी\n\nआणीबाणीच्या काळात विरोधी पक्षनेत्यांना अटक करण्याचा आदेश देणे, आक्रमकपणे आणीबाणीची अंमलबजावणी करणे आणि सरकारी कामांत तसा कुठलाही अधिकार किंवा पद नसताना हस्तक्षेप करणे हे गंभीर आरोप संजय गांधी यांच्यावर होते. \n\nसंजय गांधी\n\nइंद्रकुमार गुजराल आपलं म्हणणं ऐकणार नाहीत, असं जेव्हा संजय यांना वाटलं तेव्हा गुजराल यांना पदावरून हटवण्यात आलं.\n\nजग्गा कपूर त्यांच्या 'व्हॉट प्राइस पर्जरी - फॅक्ट्स ऑफ द शाह कमिशन' या त्यांच्या पुस्तकात लिहितात, \"प्रसारित करण्यापूर्वी आकाशवाणीचं समाचार बुलेटिन आपल्याला दाखवावं, असा आदेश संजय गांधी यांनी गुजराल यांना दिला.\"\n\n\"गुजराल यांनी मात्र हे शक्य नसल्याचं सांगितलं. इंदिरा गांधी दरवाजाजवळ उभं राहून संजय आणि गुजराल यांच्यातील चर्चा ऐकत होत्या. पण त्यावेळी त्याकाहीच बोलल्या नाहीत.\"\n\nकपूर पुढे लिहितात, \"तुम्ही तुमचं खातं व्यवस्थितपणे सांभाळत नाही आहात, असं दुसऱ्या दिवशी सकाळी इंदिरांच्या अनुपस्थित संजय गांधी यांनी गुजराल यांना सांगितलं.\"\n\n\"यावर गुजराल यांचं उत्तर होतं, 'जर तुला माझ्याशी बोलायचं असेल तर सभ्य भाषा वापरावी लागेल. माझं आणि पंतप्रधानांचं नातं तेव्हापासूनच आहे जेव्हा तुझा जन्मसुद्धा झाला नव्हता. तुला माझ्या कामात अडथळा आणण्याचा काहीएक अधिकार नाही.\"\n\nमार्क टली यांच्या अटकेचे आदेश\n\nत्याच्या पुढच्याच दिवशी संजय यांचे खास मित्र मोहम्मद युनूस यांनी गुजराल यांना फोन करून सांगितलं की, दिल्लीतलं बीबीसीचं कार्यालय बंद करा. सोबतच बीबीसीचे तत्कालीन ब्युरो चीफ मार्क टली यांना अटक करा. \n\nसंजय गांधी\n\nकारण त्यांनी कथितरित्या खोटी बातमी..."} {"inputs":"...िअन वॉटर राईटस्' असं म्हटलं जातं.)\n\nनद्यांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नदीच्या वरच्या भागात असलेल्या देशांकडे किंवा जिथे नदी उगम पावते तिथं खालच्या बाजूच्या देशांच्या तुलनेत स्वाभाविकपणे जास्त अधिकार आणि लाभ असतो. अशा प्रकारचे रिपेरिअन हॉटस्पॉटस् मोठ्या संख्येने आहेत आणि बहुतेकवेळा ते अशा जागी असतात, ज्या जागांवर आधीच तणावपूर्ण परिस्थिती असते. \n\nमध्य पूर्वेत, जॉर्डन नदीचं खोरं हे अनेक प्रदेशांसाठी पाण्याचा प्राथमिक स्रोत आहे, यामध्ये जॉर्डन, पॅलेस्टाईन आणि इस्रायल या सारख्या दीर्घकालीन राजकीय तण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांच्या पाणीपुरवठ्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या देशांमध्ये याचे उत्तर दडलले नाही - तर अन्न आणि पाणी अधिक प्रमाणात असलेले देश तो पुरवठा इतर देशांकडे कसा निर्यात करतात, यात कदाचित हे उत्तर दडलेले असेल. \n\nपाणी पुरवठ्याची विभागणी\n\nहजारो वर्षांपासून \"पाण्याशी संबंधित\" बरेच संघर्ष उद्भवले असले, तरी प्रत्यक्षात राष्ट्रीय सीमा ओलांडून पाणी पाठवण्याच्या दृष्टीने विचार करता त्यांची संख्या अगदीच कमी आहेत. 21व्या शतकातील पाण्याचा जेव्हा विषय येतो, तेव्हा तीन प्रमुख मुद्दे असल्याचे अॅरॉन वुल्फ सांगतात. ते ओरेगॉन स्टेट विद्यापीठात भूगोलाचे प्राध्यापक असून, पाणी संसाधन व्यवस्थापन आणि पर्यावरणीय धोरण या विषयांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. \n\nपहिला मुद्दा निसंदिग्धपणे आहे, पाणी टंचाई. सुरक्षित आणि खात्रीलायक पाण्याच्या अभावामुळे जगभरात होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण मलेरिया आणि एचआयव्ही\/ एड्स ने होणाऱ्या मृत्यूंएवढेच आहे, ते सांगतात. \n\nदुसरा मुद्दा म्हणजे त्या टंचाईचे राजकीय परिणाम. उदाहरणार्थ, सीरिया. या देशात ऐतिहासिक दुष्काळाने लोकांना शहरांच्या दिशेने जाण्यास भाग पाडलं, अन्नधान्याचे भाव वाढताना पाहिले आणि देशात आधीच अस्तित्वात असलेला तणाव विकोपाला नेला. शेवटी या लोकांनी \"क्लायमेट रेफ्युजी\" बनून, पाण्याची जास्त उपलब्धता असलेल्या जागांच्या शोधात इतर देशांत प्रवास केला, ज्यामुळे कदाचित राजकीय तणाव भडकू शकला असता. \n\nतज्ज्ञांच्या मते तिसरा आणि कदाचित सर्वांत कमी नोंदवला गेलेला मुद्दा म्हणजे सीमा-पार वाहणारे पाणी. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, देशांमधून वाहणारं पाणी आणि इथेच ते रिपेरिअन राईटस् महत्त्वाचे ठरतात. \n\nपण यात एक तिढा आहे, कोड्याचा तिसरा भाग, पाण्याचं राजकारण, हा खरं तर असा भाग आहे ज्याबाबत सर्वांत जास्त आशावाद असायला हवा, कारण सीमापार वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहावरून झालेल्या हिंसक चकमकी अगदी कमी आहेत, वुल्फ सांगतात. \n\nमोठं आव्हानः 'हायड्रो डिप्लोमसी' \n\n\"वॉटर वॉर्स\" बाबत घाबरवून सोडणाऱ्या हेडलाईन्स येत असल्या, तरी पाण्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरी यापूर्वी कधी नव्हे एवढी गुंतागुंतीची करतील अशा नवनवीन आणि विचित्र धोक्यांची 21व्या शतकात मुळीच कमी नाही. \n\nलोकसंख्या वाढीमुळं, खास करून आशिया आणि आफ्रिकेत, साधनसंपत्तीची ओढाताण सुरू आहे. वाढत्या जागतिक तापमानामुळे काही पाणीसाठे कोरडे पडत चालले आहेत आणि जगभरात वाढत..."} {"inputs":"...िक आपत्तींच्या यादीमध्ये स्थान दिलेलं नाही आणि म्हणूनच या उष्णतेच्या लाटेचा फटका बसलेल्यांना राष्ट्रीय किंवा राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत मिळत नाही. \n\nउष्णतेच्या लाटेचे बळी\n\nइतरही अनेक देशांमध्ये उष्णतेच्या लाटेला नैसर्गिक आपत्तीचा दर्जा देण्यात आलेला नाही. उष्णतेच्या लाटेचे परिणाम हळूहळू होतात आणि नजरेला दिसून येईल अशी हानी वा नुकसान यामध्ये होत नाही. \n\n''या गोष्टीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही याचं कारण कदाचित सामाजिक दरी हे देखील असू शकतं,'' जिसंग म्हणतात.\n\n''जर तुमच्या घरी, कारमध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला याविषयी वाद आहेत. असा अंदाज केला जातो की यामध्ये किमान 30,000 जणांचा बळी गेला असावा पण यामध्ये तब्बल 70,000 जणांचा बळी गेला असण्याची शक्यताही त्या काही व्यक्त करतात. \n\nहवामान बदलांशी जुळवून घेणं\n\nएअर कंडिशनिंग (AC) च्या वापराने उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता कमी होते हे सगळ्यांनाच माहीत आहे.\n\nसिंगापूरच्या उत्तम आर्थिक उत्पादन क्षमेतेमागचं मुख्य कारण देशातली AC ची उपलब्धता असल्याचं सिंगापूरचे माजी पंतप्रधान ली क्वान यू यांनी एकदा म्हटलं होतं. \n\n''AC हा मानवी इतिहासातला एक महत्त्वाचा शोध म्हणावा लागेल. त्याशिवाय उष्ण प्रदेशामध्ये विकास शक्यच झाला नसता. पंतप्रधान झाल्यानंतर मी केलेली पहिली गोष्ट म्हणजे सरकारी कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा बसवून घेणं,\" असं ली क्वान यू सांगतात. \n\nपण या मागचं सत्य जरा अडचणीचं आहे. कारण आतील वातावरण थंड करताना बाहेरचं वातावरण अधिक गरम केलं जातं. \n\nशिवाय ACचा वापर करण्यासाठी विजेची गरज असते. ही वीज बहुतेकदा गॅस वा कोळसा जाळल्यावरच मिळते. शिवाय ACमध्ये असणारे अनेक कूलंट हे गळाले तर ग्रीनहाऊस इफेक्ट निर्माण करणारे गॅसेस तयार करतात. \n\nउन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?\n\n AC अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान कंपन्या करत आहे. दरम्यान यासाठी कोणती अधिक पर्यावरण स्नेही पावलं उचलता येतील याचा शोध जगभरातले देश घेत आहेत. \n\nदारोदार जाऊन लोकांना भेटून, त्यांना वेळीच सावध करून, छप्पर पांढरं रंगवून किंवा बिंल्डिंग बांधतानाच्या सामानात बदल करून पाहण्याचे प्रयोग करण्यात येत आहेत. \n\nपण ज्या वेगाने हवामान बदल घडत आहेत त्या वेगाने आपण काम करत नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nउन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्याल?\n\nपृथ्वीवर राहणाऱ्या भविष्यातल्या मानवजाती समोरचं हे सर्वांत मोठं आव्हान असेल आणि हवामान बदलाचे भयंकर परिणाम होऊ नयेत म्हणून जगभरातल्या तापमानात होणारी वाढ ही 1.5 सेल्सियसपेक्षा कमी ठेवणं गरजेचं असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. \n\n''मध्येमध्ये येणारी उष्णतेची लाट ही आयुष्यात घडणारी नैसर्गिक घटना आहे आणि तिला सामोरं जायलाच हवं, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं,'' जिसंग म्हणतात.\n\n''पण अडचण अशी आहे की हवामान बदलामुळे जगाच्या अनेक भागामधल्या उष्णतेमध्ये अनैसर्गिक वाढ होत आहे,'' जगातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये ही समस्या अर्बन हिट आयलंड इफेक्टमुळे (शहरी भाग हे अनेकदा जवळपासच्या..."} {"inputs":"...िक क्षण होता. एकीकडे टीम इंडियासाठी खेळू शकण्याचं स्वप्न दिसत होतं आणि दुसरीकडे जन्मदाते वडील हे जग सोडून गेले होते.\n\nमोहम्मद सिराज\n\nबीसीसीआयने सिराजसमोर मायदेशी परतण्याचा प्रस्ताव ठेवला. वडिलांना शेवटचं बघावं असं मुलाला वाटणं साहजिक होतं. त्याचा विचार करून बीसीसीआयने सिराजला तू भारतात जाऊ शकतोस असं सांगितलं. परंतु सिराजला आईने, घरच्यांनी धीर दिला.\n\nतू भारतासाठी खेळावंस हे वडिलांचं स्वप्न तू साकार करू शकतोस. ते देहरुपाने आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या सदिच्छा सदैव तुझ्या पाठिशी आहेत. तू भारता... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाणेकडे नेतृत्वाची धुरा आली. रहाणेने अवघड कालखंडात काटेरी मुकूट हाती घेतला. \n\nरहाणे हनुमा विहारीचं कौतुक करताना\n\nशांत, संयमी स्वभावाच्या रहाणेने कृतीतून आक्रमकतेची चुणूक दाखवली. मेलबर्न टेस्टमध्ये शतकी खेळी साकारत रहाणेने संघासमोर उदाहरण ठेवलं. अनुनभवी बॉलर्सचं आक्रमण, दुखापतींची वाढणारी यादी या आव्हानांना पुरुन उरत रहाणेने सकारात्मक पद्धतीने नेतृत्व केलं. युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात तो आघाडीवर होता.\n\n'इंडिया ए दौरे'\n\nविदेशी खेळपट्यांवर, वातावरणात अचानक जाऊन खेळणं कोणत्याही संघाला अवघड असतं. त्या वातावरणाची, खेळपट्यांची सवय व्हावी यासाठी बीसीसीआयने इंडिया ए दौऱ्यांची आखणी केली. टीम इंडियाचा माजी आधारस्तंभ राहुल द्रविड यांची भूमिकाही मोलाची होती. शुभमन गिल, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी हे सातत्याने इंडिया ए संघासाठी खेळतात. ऑस्ट्रेलियात खेळण्याचा पूर्वानुभव त्यांच्यासाठी निर्णायक ठरला. या खेळपट्यांवर कसं खेळावं लागतं याचा अभ्यास झाला होता. \n\n'बोलंदाजीला प्रत्युत्तर'\n\nवाचाळ प्रेक्षकांकडून शेरेबाजी होते आहे याची कल्पना जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी मेलबर्नमध्ये संघव्यवस्थापनाला दिली. त्यांनीही ते प्रकरण सोडून देता मॅचरेफरींकडे तक्रार केली. \n\nसिडनी टेस्टमध्ये सिराजला पुन्हा लक्ष्य करण्यात आल्यानंतर रहाणेने अंपायर्सची चर्चा केली. अंपायर्सनी सुरक्षा यंत्रणांना कल्पना दिली. सहा वाचाळ प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आलं. \n\nरवीचंद्रन अश्विन\n\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारतीय खेळाडूंची माफी मागितली. वर्ण-वंशसंदर्भात शेरेबाजी खेळाडूंची एकाग्रता विचलित करते. भारतीय खेळाडू विचलित झाले नाहीत. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंगचा अस्त्रासारखा वापर करतात. \n\nमात्र भारतीय खेळाडूंनी स्लेजिंगला चोख प्रत्युत्तर दिलं. सिडनी टेस्टमध्ये रवीचंद्रन अश्विनला स्लेजिंग करण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनच्या अंगलट आला.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िक झाडं कोसळली. तसंच, दोन जणांचा मृत्यूही झाला. शिवाय, 200 च्या आसपास घरांचं नुकसान झालं आहे.\n\nझाडे उन्मळून पडल्यानं रस्तेही बंद पडले आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडित झाला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.\n\nदुसरीकडे, आज (16 मे) सकाळी दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्र्यांनी महाराष्ट्र, गुजरातचे मुख्यमंत्री तसेच दादर नगर हवेलीचे प्रशासक यांच्याकडून तयारीचा आढावा घेतला.\n\nकेंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतला तयारीचा आढावा\n\n\"अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवा... उर्वरित लेख लिहा:","targets":". एस. होसाळीकर यांनी ट्वीट करून यांची माहिती दिली आहे.\n\nतौक्ते चक्रीवादळ गोव्याच्या किनारपट्टीपासून नैऋत्य दिशेला 300 किमीपेक्षा कमी अंतरावर आहे. आज (16 मे) गोव्यापासून साधारण 280 किमी अंतरावरून ते उत्तरेकडे सरकणार असल्याचा अंदाज आहे. गोव्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. \n\nगोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्गात याचा सर्वाधिक प्रभाव दिसू शकतो. परिणामी दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची शक्यता आहे.\n\nदरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळाचा प्रभाव जाणवणार असल्याने प्रशासनाने सज्ज राहावे व मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी असं पालकमंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे.\n\nउदय सामंत यांनी आज (16 मे) पहाटे यासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ते म्हणाले. \n\n\"तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज पहाटे जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आढावा बैठक संपन्न. सर्व अधिकारी नियंत्रण कक्षात असून वादळाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. या स्थितीचा कोव्हिड केंद्रांवर कसलाही परिणाम होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनास दिल्या,\" अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. \n\nमुंबई, ठाण्यातही पावसाचा इशारा\n\nउत्तर कोकण म्हणजेच रायगड मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना 16 आणि 17 तारखांना मध्यम किंवा एखाद-दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस असेल. पण वाऱ्याचा वेग ताशी 60 ते 70 किलोमीटर असण्याची शक्यता आहे असं प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिक शुभांगी भुते यांनी सांगितलं, \"मुंबई परिसरातही पुढील 24 तासात पावसाचा इशारा देण्यात आला असून शनिवारी रात्री काही ठिकाणी पाऊस पडला.\" \n\nचक्रीवादळामुळे वादळी वारे व जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून, मुंबईतील दहिसर, वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) आणि मुलुंड येथील कोव्हिड आरोग्य केंद्रातील मिळून एकूण 580 कोविड बाधित रुग्णांचे महानगर पालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये सुरक्षितपणे स्थलांतर करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.\n\nचक्रीवादळामुळे मुंबईत ताशी सुमारे 60 ते 80 किलोमीटर वेगाने वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून सोबत जोरदार पाऊसही कोसळू शकतो.\n\nचक्रीवादळाचा मुंबई महानगराला थेट धोका नसला तरी मुंबई किनाऱ्याला लागून ते जात असल्याने, वादळीवारे व मुसळधार पावसाची शक्यता..."} {"inputs":"...िक तपशील त्यांनी आता सांगितला.\n\nफेसबुकच्या डिझाईनमध्ये गेल्या पाच वर्षात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यांचा भर हा ग्रुप्स आणि खाजगी संवादावर असणार आहे. माहिती इन्क्रिप्टेड म्हणजे गुप्त असेल. स्वतः फेसबुकलाही ती हाताळता येणार नाही.\n\nमार्क झुकरबर्ग\n\nआणि मोठी बातमी म्हणजे - फेसबुक यापुढे निळं असणार नाही. अॅपलच्या आयमेसेजसारखी काहीतरी प्रतिमा झुकेरबर्ग यांच्या डोक्यात घोळत असल्याचं जाणवतं. \n\nमात्र, सध्या फेसबुक ज्या संकटातून जातंय ते बघता कंपनी जे बदल करतेय तो केवळ दिखावा नाही, हे त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िक दोन्ही स्वरुपात याला अनैतिक आचरण म्हटलेलं आहे. \n\nधर्मात तर म्हटलं आहे की समान लिंग असलेले प्राणाही संभोग करत नाही. कारण, त्यांना ठाऊक आहे की ते अनैतिक आहे. याउलट विज्ञान असं सांगतो की जपानी मकॉक (वानराची एक जात), माशा, धान्याला लागणारे किडे, अल्बाट्रास नावाचे समुद्री पक्षी, डॉल्फिन्स जवळपास 500 असे प्राणी आहेत जे समलैंगिक संबंध ठेवतात. मात्र, त्यांना आपण लेस्बियन, गे किंवा उभयलिंगी अशी नावं ठेवत नाही. \n\nअखेर यांच्यात फरक केला कुणी? कदाचित त्या लोकांनी ज्यांना संभोग केवळ बाळ जन्माला घालण्याची ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाढलं आहे. \n\n1960 ते 2017 या काळात माणसाचं सरासरी आयुष्यमान 20 वर्षं वाढलं आहे. एका अंदाजानुसार 2040 पर्यंत यात आणखी 4 वर्षांची भर पडू शकते. अमेरिकन जीववैज्ञानिक आणि भविष्यवेत्ते स्टिवेन ऑस्टॅड यांचं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात कदाचित मनुष्य 150 वर्षंसुद्धा जगू शकतो. इतक्या दीर्घ आयुष्यात एकाच जोडीदारासोबत शरीर संबंध ठेवणं कठीण असेल. \n\nत्यामुळे तो विशिष्ट कालावधीने आपला सेक्शुअल पार्टनर बदलेल. याची सुरुवातही झाली आहे. मोठ्या शहरांमध्ये अशी बरीच उदाहरणं दिसतात. घटस्फोटाचं प्रमाण वाढलं आहे. \n\n2013च्या एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेत प्रत्येक दहा जोडप्यामधल्या एकाचं तरी दुसरं किंवा तिसरं लग्न असतं. येणाऱ्या काळात कमिटमेंट आणि वैवाहिक आयुष्य याविषयीच्या अनेक नव्या संकल्पना रुजू शकतात. \n\nकाळानुरूप मनुष्य प्राण्यात बदल झाले आहेत आणि यापुढेही होतील. आता आपले विचार बदलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. \n\nसेक्स आणि सेक्शुअलअल पसंतीविषयी विचार बदलण्याची गरज आहे. एक दिवस संपूर्ण जग सेक्स केवळ आनंद आणि मनोरंजनाचं माध्यम आहे, हे स्वीकारले तर तो दिवस आता दूर नाही. असाही काळ येईल जिथे सेक्स म्हणजे फक्त सेक्स असेल. बाळ जन्माला घालण्याचं माध्यम नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िक मोकळेपणाने वावरतात. सोनिया गांधींच्या तब्येतीसंदर्भात राहुल यांनी ट्वीट अपडेट केलं होतं. राहुल यांचा कुत्रा पिडीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.\n\nगटातटाचं राजकारण आणि गाव-तालुका पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये असलेली दुफळी मोडून काढत राहुल गांधींनी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या गुजरातमध्ये प्रचारात जम बसवला. (2014 मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्वच्या सर्व 26 जागांवर विजय मिळवला होता.)\n\nगुजरातमधल्या नाराज मतदारांना आकृष्ट करण्याची किमया राहुल यांनी साधली. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स म्हणजे स्वच्छ प्रतिमेचा पक्ष अशी ओळख निर्माण करावी लागणार आहे. \n\nघराणेशाहीचं ओझं\n\nगांधी या नावासह येणाऱ्या ऐतिहासिक वारशाचं ओझं राहुल गांधी यांच्या खांद्यावर आहे. कारण आर्थिक परिस्थिती तंगीची असतानाही घेतलेल्या भरारीचा मोदी उल्लेख करतात. \n\nअमेरिकेतल्या विद्यार्थ्यांनी राहुल यांना घराणेशाहीच्या राजकारणाबद्दल प्रश्न विचारला होता. भारताचं नेतृत्त्व नेहमीच एका घराण्याकडे राहिल्याचा उल्लेख त्यांनी केला होता. अशा पद्धतीनेच देश चालवला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं. \n\n\"राहुल गांधी यांनी प्रांजळपणे हे सत्य मान्य केलं होतं. विविध राज्यांतले पक्ष एखाद्या विशिष्ट घराण्याद्वारे किंवा कुटुंबाद्वारेच चालवले जातात. भाजपही त्याला अपवाद नाही\", असं दिल्लीस्थित 'स्टडी ऑफ डेव्हलपिंग स्टडीज' (सीसीडीएस) संस्थेचे संचालक आणि राजकीय विश्लेषक संजय कुमार यांनी सांगितलं. \n\n\"देशातला मतदार घराणं किंवा कुटुंबीयांचा विचार करूनच मतदान करतो हे संशोधनाअंती सिद्ध झालं आहे\", असं संजय कुमार सांगतात.\n\nअल्पसंख्याकांचं लांगूलचालन करणारा पक्ष अशी प्रतिमा झाल्याने काँग्रेसपासून अनेक मतदार दूर गेले असं कुमार यांनी स्पष्ट केलं. 2014 मध्ये हिंदू मतदारांपैकी केवळ 16 टक्के मतदारांनी काँग्रेसला मत दिलं होतं. \n\n'हिंदू मनं जिंकावी लागतील'\n\nसीसीडीएस संस्थेने केलेल्या अभ्यासानुसार काँग्रेसला मिळालेल्या सरासरी दहापैकी सहा मतं ही मुस्लीम, आदिवासी, शीख किंवा ख्रिश्चन समाजाची होती. भाजपच्या सरासरी दहापैकी केवळ तीन मतं या समाजाची होती. \n\nविविध राज्यात काँग्रेसला स्थानिक पक्षांसह आघाडी करावी लागणार आहे.\n\n\"हिंदुत्ववादाची कास न पकडता हिंदू मतदारांची मनं जिंकणं हे राहुल गांधींसमोरचं मोठं आव्हान आहे. हिंदू समाजापासून दूर न जाता हिंदू राष्ट्रवादाला मोडून काढण्याची अवघड जबाबदारी राहुल यांच्यासमोर आहे\", असं दिल्लीस्थित राजकीय विश्लेषक अयाझ अशरफ यांनी सांगितलं. \n\n\"पुढच्या वर्षी काही राज्यांमध्ये होणार असलेल्या निवडणुका राहुल यांची कसोटी ठरणार आहे. त्यांच्याबद्दलचं मतदारांचं मनपरिवर्तन व्हावं तसंच काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून छबी ठसवण्याकरता राहुल यांना निवडणुकांमध्ये विजय आवश्यक आहे', असं कुमार सांगतात. \n\nकाही प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभे आहेत. दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ते स्वत:च काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार का?..."} {"inputs":"...िक विकारांनी ग्रस्त शेतकरी कोण हे लक्षात आलं की त्यांच्यावर लक्ष ठेवणं, त्यांची मदत करणं आणि वेळेवर औषध-उपचार करणं शक्य व्हायचं.\n\nया कार्यक्रमानंतर आपल्या यवतमाळ कार्यक्षेत्रातल्या आत्महत्या 50 टक्क्यांनी कमी झाल्याचा दावाही ते करतात.\n\nशेतकऱ्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत आहेत कसं ओळखायचं?\n\nयोगिनी डोळके एका दशकाहून अधिक काळ ग्रामीण भागातलं मानसिक आरोग्य या विषयावर काम करत आहेत. यवतमाळ जिल्ह्यात त्यांची संस्था आदिवासी लोकांसाठी मुख्यत्वकरून काम करते. त्यांच्या अनेक कार्यकर्त्या गावात घरोघरी जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"साधला तर नक्कीच मदत मिळू शकते.\n\nशेतकऱ्यांची मदत करणाऱ्या काही हेल्पलाईन आहेत, त्यातली एक हेल्पलाईन म्हणजे किसान मित्र. यावर आपल्या अनेक समस्यांविषयी बोलण्यासाठी फोन करता येऊ शकतो.\n\nपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे विचार डोक्यात येत असतील तर आपल्या घरच्यांशी जरूर बोलयला हवं.\n\nआपण ज्या परिस्थितीत आहोत, तिथून बाहेर पडण्याचा काही मार्ग नाही, आपण पूर्ण अडकलो आहोत आणि आपल्या समस्या आता आपल्या मृत्यूनेच संपतील अशी मानसिक स्थिती आत्महत्येला प्रवृत्त करते. \"अशावेळेस सगळ्यात महत्त्वाचं आहे त्या व्यक्तीला हा धीर देणं की तू एकटा नाहीस, आम्ही सोबत आहोत आणि आपण मिळून रस्ता काढू. घरची माणसं नक्कीच हा धीर देऊ शकतात, त्यासाठी त्यांच्याशी बोलायला हवं,\" चक्करवार सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िकच उंचावल्या होत्या. हा विकास नागपूर शहरात काही प्रमाणात दिसत असला तरी तो विदर्भाच्या इतर भागात पोहोचला नसल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार जयदीप हर्डीकर व्यक्त करतात. \n\n\"केंद्रात भाजपचं सरकार अस्तित्वात आल्यानंतर अर्थव्यवस्था मंदावली. त्याचा परिणाम सध्याच्या निवडणुकीवर दिसत आहे. त्यामुळे एकूणच मतदारांमध्ये उदासीनता आहे,\" असं मत ते व्यक्त करतात. \n\nविकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढवण्याचा इरादा पूर्व नागपूरचे भाजपचे उमेदवार आणि विद्ममान आमदार कृष्णा खोपडे आणि मध्य नागपूरचे उमेदवार विकास कुंभारे यांनी व्यक... उर्वरित लेख लिहा:","targets":"र या निवडणुकीत बेरोजगारी हा प्रमुख मुद्दा आहे आणि याविरोधात काँग्रेस आवाज उठवणार, असं काँग्रेस नेते आशिष देशमुख म्हणाले. देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. \n\nनितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव\n\nनितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात असलेल्या स्पर्धेच्या बातम्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसतात. चंद्रशेखर बावनकुळे हे नितीन गडकरी यांच्या गटातले आहेत, म्हणून त्यांचं तिकीट डावललं गेल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वीच रंगली होती. \n\nशेवटी चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की दोन्ही नेत्यांमध्ये कोणतीही गटबाजी नाही. नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीसांच्या शक्तिप्रदर्शनालाही उपस्थित होते. \n\nया दोन नेत्यांचा प्रभाव विदर्भाच्या जनतेवर कसा राहील, याबाबत विचारलं असता राजकीय विश्लेषक अविनाश दुधे सांगतात, \"नितीन गडकरी आणि फडणवीसांमुळे आपल्या नेत्याकडे नेतृत्व आहे, असं विदर्भवासीयांना वाटतं. या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून विदर्भात बराच पैसा आला आहे. या पक्षांची विचारधारा मान्य नसलेले लोकही हे मान्य करतात.\"\n\nपण भाजपचे दिग्गज नेते ज्या भागात आहे तिथे हा पैसा जास्त गेला आणि विकास संपूर्ण विदर्भात पोहोचलेला नाही, असं निरीक्षण दुधे नोंदवतात. \"जे जिल्हे मागास आहेत ते मागासच आहेत. याचा परिणामही निवडणुकांवर पडण्याची शक्यता आहे.\" \n\n2014 विधानसभा निवडणुकीतलं राजकीय चित्र\n\nमहत्त्वाच्या लढती\n\nमुख्यमंत्र्याशिवाय महाराष्ट्र सरकारमधले सुधीर मुनगंटीवार, मदन येरावार, परिणय फुके हे मंत्री यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. \n\nलोकसभेत नितीन गडकरींच्या विरोधात लढलेले नाना पटोले त्यांच्या पारंपारिक साकोली मतदारसंघातून लढत आहेत.\n\nब्रह्मपुरी सारख्या दुर्गम भागातून आम आदमी पार्टीतर्फे लढत असलेल्या पारोमिता गोस्वामी यांनी यावेळी विदर्भाच्या लढतीत रंग भरले आहेत. 370 आणि दिल्ली मुंबईच्या प्रश्नांपेक्षा मी स्थानिक मुद्द्यांवर निवडणूक लढवत आहोत असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. \n\nअमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांचे पती रवी राणा अपक्ष म्हणून बडनेरा मतदारसंघातून लढत आहेत. \n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आशिष देशमुख उभे आहेत.आशिष देशमुख यांचे वडील रणजीत देशमुख यांनीही देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. \n\n11 लोकसभा मतदारसंघ आणि..."} {"inputs":"...िकची तुलना अमेरिकेतल्या फॉक्स न्यूजशी करतात, पण हे योग्य नाही असं मला वाटतं. फॉक्स न्यूज पक्षपाती व ट्रम्प समर्थक वाहिनी असल्याचं दिसतं, पण रिपब्लिक टीव्ही पूर्णतः गैरप्रचार करतं आणि केंद्र सरकारचा लाभ व्हावा यासाठी अनेकदा चुकीची माहिती या वाहिनीवरून दिली जाते.\"\n\n\"रिपब्लिक वाहिनी लोकांना- त्यातही लढण्याची ताकद नसलेल्या लोकांना- कार्यकर्त्यांना, तरुण विद्यार्थ्यांना, अल्पसंख्याकांना हैवान असल्याप्रमाणे सादर करते.\"\n\nप्रशंसक व टीकाकार- दोन्ही आहेत\n\nसध्या भारतातील सर्वाधिक पाहिली जाणारी वृत्तवाहिनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोलकात्यातील 'टेलिग्राफ' या वर्तमानपत्रापासून केली, त्यानंतर ते एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीमध्ये रुजू झाले. अर्णव समतोल निवेदक होते आणि टीव्हीवर त्यांनी अर्थपूर्ण चर्चा केलेली आहे, अशी आठवण त्यांचे जुने सहकारी सांगतात.\n\nपरंतु, 2006 साली 'टाइम्स नाऊ' ही वृत्तवाहिनी सुरू झाली आणि अर्णव या वाहिनीचा मुख्य चेहरा झाले, तेव्हापासून त्यांचं पडद्यावरील व्यक्तिमत्व हळूहळू बदलू लागलं आणि आज त्यांचं हे रूप सर्वांसमोर आहे. मुंबईत 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी काँग्रेसवर नाराज झालेल्या आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांनी भडकलेल्या भारतीय मध्यम वर्गाची नस अर्णव यांना सापडली. हळूहळू त्यांचं नाव घरोघरी पोचलं.\n\nत्यांनी 2018 साली रिपब्लिक वाहिनीची स्थापना केली आणि त्यानंतर ते अधिक पक्षपाती व कठोर व्हायला लागले. 2019 साली त्यांनी रिपब्लिक समूहाच्या हिंदी वृत्तवाहिनीचीही सुरुवात केली.\n\nशोभा डे पूर्वी अर्णव यांच्या कार्यक्रमात सहभागी होत असत.\n\nत्या म्हणाल्या, \"पत्रकार म्हणून त्यांची काहीएक विश्वासार्हता होती, तेव्हा मी त्यांच्या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी सहभागी होत असे. पण त्यांनी निःपक्षपाती पत्रकाराचं काम सोडून दिलं, तेव्हा माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर संपून गेला. त्यांनी अनेक वेळा सीमा ओलांडली आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणावरही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.\"\n\nएका वास्तुरचनाकाराच्या मृत्युप्रकरणी काही दिवसांपूर्वी अर्णव यांना अटक करण्यात आलं. याच वास्तुरचनाकाराने रिपब्लिक वाहिनीच्या स्टुडिओच्या अंतर्गत सजावटीचं काम केलं होतं. आपण या वास्तुरचनाकाराला काही पैसे देणं लागत होतो, हा दावा अर्णव यांनी व त्यांच्या वाहिनीने नाकारला आहे.\n\nअर्णव यांनी महाराष्ट्र सरकारवर कठोर टीका केल्यामुळे त्यांना लक्ष्य केलं जातं आहे, असंही काही लोकांना वाटतं.\n\nअर्णव यांना अटक झाल्यावर भाजपचे अनेक मंत्री त्यांचं समर्थन करायला पुढे आले आणि त्यांना झालेली अटक म्हणजे माध्यमस्वातंत्र्यावरील हल्ला आहे, असंही बोललं गेलं. यावरून अर्णव गोस्वामींच्या राजकीय ताकदीचा अंदाज येतो.\n\nवास्तविक, हा माध्यमस्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचा दावा आश्चर्यकारकच होता, कारण गेल्या काही वर्षांमध्ये भाजपशासित राज्यांमध्ये अनेक पत्रकारांना अटक झालेली आहे. अनेकांवर राष्ट्रद्रोहाचे व दहशतवादाचे आरोपही करण्यात आले. परंतु, भाजपच्या कोणत्याही नेत्याने वा मंत्र्याने या..."} {"inputs":"...िकडे फोनवर असलेली त्यांची मुलगी इकडे काय सुरू आहे, याबाबत अनभिज्ञ होती. ती आईला प्रार्थना म्हणून दाखवत होती. नित्तला यांनी जड अंतःकरणाने फोन उचलला आणि आता सर्व संपल्याचं सांगितलं. \n\nनित्तला सांगतात रुग्ण गेल्यानंतरही आमचं काम संपत नाही. \n\nत्या म्हणाल्या, \"सहकाऱ्यांच्या मदतीने मी त्या नर्सला शेवटची आंघोळ घातली आणि तिला पांढऱ्या कापडात गुंडाळलं. मृतदेह ठेवतात ती बॅग बंद करण्याआधी मी तिच्या कपाळावर क्रॉस ठेवला.\"\n\nरॉयल फ्री हॉस्पिटल, लंडन\n\nकोरोनाची साथ येण्याआधी हॉस्पिटलमधल्या एखाद्या रुग्णाचा व्हें... उर्वरित लेख लिहा:","targets":"प, ऑक्सिजन सिलेंडर आणि अनेक औषधांचा तुटवडा आहे. मात्र, संपूर्ण स्टाफसाठी पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट्स (PPE) पुरेसे आहेत. \n\nनित्तला सांगतात त्यांच्या अतिदक्षता विभागात सध्या रोज एक रुग्ण दगावतो. जागतिक आरोग्य संकटापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण खूप जास्त आहे.\n\n'हे खूप भयंकर आहे'\n\nत्या म्हणतात, \"मलाही भीती वाटते. अनेकदा झोप येत नाही. वाईट स्वप्न पडतात. मलाही विषाणूची लागण होईल की काय, अशी भीती वाटत असते. प्रत्येक जणच घाबरलेला आहे. मात्र, हेड नर्स असल्यामुळे मला बरेचदा हे बोलता येत नाही.\"\n\nगेल्यावर्षी टीबीमुळे नित्तला अनेक महिने रजेवर होत्या. टीबीमुळे नित्तला यांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झाली आहे. याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. \n\nनित्तला म्हणतात, \"लोक मला सांगतात की मी हॉस्पिटलमध्ये जाऊ नये. काम करू नये. पण सध्या जगावरच आरोग्य संकट ओढावलं आहे. त्यामुळे मी इतर सर्वकाही बाजूला ठेवून कामाला प्राध्यान्य दिलं आहे.\"\n\n\"शिफ्ट संपते तेव्हा माझ्या देखरेखीखाली मृत्यू झालेल्या रुग्णांचा विचार माझ्या मनात येतो. मात्र, हॉस्पिटलमधून बाहेर पडल्यानतंर या गोष्टींचा विचार करायचा नाही, असा माझा प्रयत्न असतो,\" असं नित्तला सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िकार झाल्याने आज हा प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. म्यानमारमधील चपटं नाक असणाऱ्या माकडावर (Snow-nosed monkey) जंगलतोडीमुळे संकंट आलं आहे. तर बेसुमार वाढणाऱ्या शेतीने चित्त्यासारख्या प्राण्याला अडचणीत आणलं आहे. \"जगभरातल्या सरकारांनी हवामान बदलाकडे फार जास्त लक्ष दिलं, पण घटणाऱ्या जैवविविधतेकडे किंवा जमीनच्या खालावणाऱ्या दर्जाकडे मात्र फारसं लक्ष दिलं नाही,\" IPBESचे अध्यक्ष प्रो. सर बॉब वॉटसन यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n\"या तीनही गोष्टी माणसासाठी महत्त्वाच्या आहेत.\"\n\n3. प्राणी आणि झाडं नष्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. \n\nजंगलतोड अशाच प्रकारे सुरू राहिली तर आग्नेय आशियामधील बोर्नेओ आणि सुमात्रा बेटांवरील पक्ष्यांच्या तीन पैकी एक प्रजाती आणि आणि एक चतुर्थांश सस्तन प्राणी, हे नष्ट होण्याची भीती IPBESने व्यक्त केली आहे. \n\n5. रेनफॉरेस्ट नष्टं होत आहेत\n\nअॅमझॉन नदीच्या भागात जगातलं सगळ्यात मोठं उष्णकटिबंधीय वर्षावन आहे. इथे अनेक झाडांच्या किंवा प्राण्यांच्या प्रजातींचा अजून शोधही लागलेला नाही. \n\nअॅमझॉनच्या पश्चिम भागामध्ये असणाऱ्या राँडोनिया भागामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड झालेली आहे. शेती करण्यासाठी, गुरांना चरण्यासाठी, लाकडासाठी, खाणकामासाठी जंगलतोड झाल्याने झाडं नष्ट होत आहेत. \n\n\nInteractive\n\n ब्राझीलच्या ऱ्होंडिनियाच्या अनेक भागांत औद्योगिकीकरणाचा फटका बसला आहे. \n\n\n\n 2018 \n\n\n 1984 \n\nआता या भागावर नजर टाकली तर रिकामी शेतं, वस्त्या आणि मधूनमधून जंगलाचा भाग, असं दृश्यं दिसतं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िकी मॉर्गन यांच्या मते शिक्षकांना या विषयाबद्दल प्रशिक्षण द्यायलाच हवं, कारण या समस्येवर उपाय शोधण्यात त्यांचा मोठा वाटा आहे.\n\nब्रिटनच्या नॅशनल एज्युकेशन युनियनच्या सहअध्यक्षा किरी टंक्स आता शिक्षकांना विशेषतः शारीरिक शिक्षण देणाऱ्या शिक्षकांना अशा विद्यार्थिनींना कसं ओळखायचं, याविषयी माहिती देत आहेत.\n\nब्रिटनमध्ये 2020 पासून शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण अभ्यासक्रमाचा भाग म्हणून FGMचा समावेश करण्यात येणार आहे. त्याबरोबरीने हा विषयदेखील समाविष्ट करण्यात यावा, अशी त्यांची इच्छा आहे. \n\nतर मॉर्गन... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही नसा तुटल्या आहेत.\"\n\nगुप्त गुन्हे\n\nस्तन सपाटीकरणाला शिक्षा करणारं विशेष, असं सेक्शन किंवा कलम नाही. पण हा बालशोषणाचाच प्रकार आहे, असं ब्रिटनचं गृहखातं म्हणतं. मारहाण किंवा शारीरिक छळ याविरोधात जे कलम आहे, त्या अंतर्गतच याप्रकरणी खटला चालवला जावा असं गृहखात्याचं म्हणणं आहे. \n\nअँजी मॅरियट या माजी स्त्रीरोगविषयक नर्स आहेत. त्या सध्या ब्रिटिश चेशायर पोलिसांसाठी सेफगार्डिंग लेक्चरर म्हणून काम करतात. त्या म्हणतात ब्रेस्ट आयनिंगसारखे प्रकार नोंदवलेच जात नाहीत, त्यामुळे ब्रिटनमध्ये या गुन्ह्याची नेमकी व्याप्ती किती, याचा अंदाज बांधता येत नाही. \n\nअँजी मॅरियट म्हणतात ब्रेस्ट आयर्निंगसारखे प्रकार नोंदवलेच जात नाहीत, त्यामुळे ब्रिटनमध्ये या गुन्ह्याची नेमकी व्याप्ती किती, याचा अंदाज बांधता येत नाही.\n\nत्या याला 'संवेदनशील गुप्त गुन्हा' म्हणतात. असा गुन्हा ज्याबदद्ल 'समाजात आपण एकटे पाडले जाऊ' या भीतीमुळे स्त्रिया बोलायला कचरतात. \n\nत्या म्हणतात, \"असे प्रकार घडतात, हे मला आता कळालं. कारण त्याविषयी आता लोकं माझ्याकडे बोलत आहेत.\"\n\n\"आपल्याबरोबर जे घडलं, त्याविषयी आपण पहिल्यांदाच मोकळेपणाने बोललो आणि याची आपल्याला लाज वाटत असल्याचं अनेकींनी सांगितलं.\"\n\nसिमॉनच्या शरीरावर त्या अत्याचाराच्या खुणा आजही आहेत आणि या गुन्ह्याविषयी जागरूकता निर्माण व्हावी, अशी तिची इच्छा आहे. ती म्हणते, \"गैरवर्तन हा या गुन्ह्यासाठी फारच सौम्य शब्द आहे. यात खूप वेदना होतात. तुमचं माणूस असणच हिरावून घेतलं जातं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िकीट न देण्याची मागणी राहुल गांधींकडे केली.\n\n2006 साली भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबातील चार लोकांची कुणबी समाजातील काही लोकांनी हत्या केली होती. त्यावेळी कुणबी समाजाच्या नाना पटोलेंनी आरोपींच्या समर्थनात जाहीर भूमिका घेतली होती, त्यावरून त्यांना विरोध होतो आहे.\n\nबहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही स्पष्ट केलं होतं की कुठल्याही परिस्थितीत ते पटोलेंना पाठिंबा देणार नाही. \"त्यांची खैरलांजी प्रकरणातली भूमिका संशयास्पद होती. ते आरोपींच्या पाठीशी उभे राहिले, म्हणून पटोल... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रतिमा तयार झाली आहे. विरोधकांनीही त्यांच्या कामाचं प्रमाणपत्र संसदेतली बाकं वाजवून दिलंय. नागपुरात त्यांनी अनेक प्रकल्प स्वतः लक्ष घालून पूर्णत्वास नेले आहेत आणि ते कुठल्याही नको त्या वादात सापडलेले नाहीत.\n\nम्हणून ज्या विकासासाठी गडकरी ओळखले जातात, त्याच विकासाचा पटोले मुद्दा बनवू शकतात, असं पत्रकार सरिता कौशिक यांना वाटतं. \"म्हणजे नागपुरात मेट्रोची गरज काय, त्यापेक्षा शेतकरी प्रश्नांवर लक्ष द्या, असा युक्तिवाद करत 'गडकरींनी नागपूरवर विकास लादला' असं पटोले म्हणू शकतात. पण त्याशिवाय त्यांच्याकडे कोणता वेगळा मुद्दा असेल, याबद्दल उत्सुकता आहे. त्यांनी एक निश्चित धोरण ठरवलं नाही तर ही लढत त्यांना अवघड जाईल,\" असं कौशिक सांगतात.\n\nपण गडकरींविरोधात पटोले कोणत्या मुद्द्यावरून लढतील, असा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही या प्रश्नाचं उत्तर थेट पटोले यांच्याकडूनही जाणण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्याशी फोनवरून संपर्क होऊ शकला नाही.\n\nदरम्यान, गडकरींविरोधात पटोले स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा पुन्हा वर करू पाहत आहेत, असं त्यांच्या एका ट्वीटवरून दिसतं. \"स्वतंत्र विदर्भाच्या मागणीचा खुळखुळा तुम्हीच तर वाजवला होता... तुमच्या सभेत त्याची आठवण करून देणाऱ्या कार्यकर्त्यांना थपडं मारण्याची भाषा करता? सत्तेत एवढा माज बरा नाही,\" असं ते म्हणतात.\n\nत्याला निमित्त ठरलं 6 मार्चला नागपुरात झालेली एक सभा. इथे काही लोकांनी स्वतंत्र विदर्भातची मागणी करणाऱ्या घोषणा दिल्यावर गडकरींनी \"आता आवाज कराल तर तुम्हाला ठोकून काढू इथून. बस खाली!\" असं लोकांना खडसावून सांगितलं. \n\nपटोलेंचं एक ट्वीट\n\nपण वेगळ्या विदर्भाचा मुद्दा निवडणुकीत किती मोठा फॅक्टर ठरेल, हे विचारल्यावर सरिता कौशिक सांगतात, \"फडणवीस-गडकरी या जोडगोळीमुळे नागपूरचा आणि पर्यायाने विदर्भाचा बराच विकास झाला आहे, असं दिसतं. त्यामुळे विदर्भ वेगळा झाला तरच विकास होईल, असा काही मुद्दा राहिला नाहीये. त्यामुळे आता जे लोक स्वतंत्र विदर्भाची मागणी करत आहेत, किंवा त्याच मुद्द्यावर निवडणूक लढत आहेत, ते वेगळं काय ऑफर करतील, हेही अद्याप स्पष्ट नाही.\"\n\nसुनील चावके यांनाही असंच वाटतं. \"विदर्भात नसेल तरी नागपुरात त्यांनी विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे, तेही महाराष्ट्रात राहून. म्हणून वेगळ्या विदर्भाचा मुद्दा गौण ठरला तर आश्चर्य वाटायला नको,\" ते सांगतात. \n\n'...पण गडकरींनी सावध असावं'\n\nपण या..."} {"inputs":"...िकेकडून भरपाई मागू शकतात.\n\nयुरोपीयन युनियननं या बंधनांपासून सुटका करण्यासाठी स्वत:ची योजना तयार केली असली तरी पण या बंधनांमुळे अनेक कंपन्यांवर परिणाम होणार आहे. \n\nइराणमध्ये जगातील सर्वांत मोठं चौथ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा साठा आहे.\n\nउदाहरणार्थ शिपिंग ऑपरेटर्स SPV व्यवस्था वापरून तेल खरेदी करतील. पण त्या तेलाची वाहतूक करणाऱ्या कंपन्या ज्या अमेरिकेत व्यापार करत आहेत त्यांच्यावर निर्बंध लादल्यास त्यांना खूप नुकसान होऊ शकतं. \n\nकोलंबिया विद्यापीठातील संशोधक रिचर्ड नेफ्यू यांच्या मते, \"इराणची अर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि चीन या देशांबरोबर संबंध सुधारण्यासाठीही प्रयत्न करावे लागू शकतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िक्स, ग्राफिक इंडिया, विमानिका कॉमिक्स, फेनिल कॉमिक्स अशा अनेक कंपन्या आहेत. भारतीय पुराणकथांपासून ते सायबॉर्गपर्यंत सगळे विषय या कॉमिक्समध्ये हाताळले जातात.\n\nभारतीय कॉमिक्स उद्योगाची उलाढाल\n\nस्मार्टफोन आणि टीव्हीच्या जगात आजही भारतात कॉमिक्सचा खप चांगलाच आहे. 'चाचा चौधरी' प्रसिद्ध करणाऱ्या डायमंड कॉमिक्सच्या महिन्याला चार लाख प्रती जातात तर राज कॉमिक्सच्या महिन्याला साधारणतः अडीच ते तीन लाख प्रती जातात, असं या कंपन्यांचे पदाधिकारी सांगतात. \n\nवित्त क्षेत्राशी निगडित बातम्या देणाऱ्या 'सिफी.कॉम'नु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाणात उपलब्ध झाल्या आहेत.\"\n\n\"90च्या दशकातला आमचा वाचक आता मोठा झालाय. काही काळासाठी तो दुरावला होता, पण आता ही मुलं मोठी झाली असली तरी कॉमिक्स वाचतात. ऑनलाईन विक्रीचं प्रमाण वाढलं आहे.\n\nगुप्ता सांगतात की राज कॉमिक्सने आजवर एकूण 3,500 हजार पुस्तकं (टायटल्स) प्रकाशित केली आहेत. एका पुस्तकाच्या किमान अडीच लाख प्रती काढल्या जातात. \n\nजर भारतीय कॉमिक्स इतकी लोकप्रिय आहेत, त्यांची विक्री होते तर भारतात अद्याप कॉमिक्स कॅरेक्टरवर आधारित एकही चित्रपट का आला नाही? हा प्रश्न एक असला तरी त्याची कारणं वेगवेळी आहेत.\n\n'सुवर्णकाळ आला आणि गेला'\n\nचित्रपट दिग्दर्शक आणि कॉमिक्स संस्कृतीचे अभ्यासक आलोक शर्मा सांगतात की पहिलं सुपरमॅन कॉमिक्स 1938 मध्ये आलं, त्यानंतर त्यावर आधारित चित्रपट हॉलिवुडमध्ये येण्यासाठी किमान 40 वर्षं लागली. आपली कॉमिक्स इंडस्ट्री ही 35-40 वर्षांपेक्षा जास्त जुनी नाही. 1980-90च्या आधी कॉमिक्स प्रकाशित झाली होती, पण ती जनमानसात रुजली नव्हती. म्हणजे 80-90ला त्यांचा सुवर्णकाळ आला आणि त्यानंतर आलेल्या व्हीडिओ गेम, कार्टुन्स सारख्या गोष्टींमुळे त्या युगाचा ऱ्हास झाला. \n\n\"हॉलिवुडमध्ये कॉमिक्स आणि चित्रपट निर्माते एकत्र काम करतात. जेव्हा तिथं फक्त एखाद्या पात्रावरच सिनेमा काढायचा करार केला जात नाही तर कॉमिक्स कंपनीसोबत करार केला जातो म्हणजे निर्मात्याला त्या कॉमिक्स विश्वातील कोणत्याही पात्रावर चित्रपट काढण्याची मुभा असते. त्यामुळे त्यांना सीरिजमध्ये चित्रपट काढणं सोपं असतं. भारतात अजून मात्र तशी परिस्थिती नाही,\" असं शर्मा सांगतात. \n\n'भारतीय सिनेमा स्टारडम भोवतीच घुटमळला'\n\nकॉमिक्सवर चित्रपट न निघण्याचं एक कारण म्हणजे भारतीय सिनेमा 'स्टारडम'भोवतीच फिरत असल्याचं चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर सांगतात. \n\n\"भारतात हिरो किंवा स्टार सिस्टम डॉमिनंट आहे. भारतात सुपरहिरो सिनेमा बनवण्याचे प्रयत्न झाले, पण ते अगदी अलीकडच्या काळात. क्रिश किंवा रा-वन ही त्याची उदाहरणं. पण त्यातही तो अभिनेता हाच केंद्रबिंदू असल्यामुळे भारतीय सुपरहिरो चित्रपट क्रिशच्या पलीकडे गेलेच नाहीत.\"\n\n\"70 ते 90 या काळातला सिनेमा व्यक्तीकेंद्रित राहिला. जागतिकीकरणानंतर हळुहळू सिनेमा चाकोरीच्या बाहेर येऊ लागला. जसा काळ पुढे सरकला तसा प्रेक्षकही बदलत गेला. त्यामुळे बॉलिवुडमध्ये एका बाजूला सिंघम किंवा सिंबा सारखे चित्रपट दिसतील तर दुसऱ्या बाजूला न्यूटनसारखे चित्रपट..."} {"inputs":"...िघेल असं वाटत नाही. पुढच्या हंगामाचा प्रश्न आहेच.\" दरवेळेस शेतकरीच का भरडला जातो, असा प्रश्न भीमा दिघोळे विचारतात. \n\nकांदा खरेदी करून त्याची वर्गवारी करत निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र हा मोठा धक्का आहे. निर्यातदार विकास सिंग सांगतात की, आमच्या असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार सुमारे सहाशे कंटेनर पोर्टवर अडकले आहेत. \n\nविकाससिंग पुढे सांगतात, \"सरकारने कोणतीही पूर्व कल्पना न देता ही निर्यातबंदी केली आहे. 14 तारखेला सकाळी मालवाहू जहाजात चढवलेले आमचे कंटेनरसुद्धा कस्टम अधिकाऱ्यांनी उतरवलेत, तर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हाला मागे लावून घ्यायचा नाही. \n\nग्राहकांकडून कांदा दराविषयी कोणतीही ओरड नसताना सरकारने कोणाच्या हितासाठी हे पाऊल उचलले हे आकलनाच्या पलीकडचे आहे. यामागे ते दोन कारणं असलायची शक्यता वर्तवतात. \n\nबिहारमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कांदा दरवाढ होणे म्हणजे ग्राहकांची नाराजी ओढून घेणे केंद्र सरकारला नको असावे, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान , चीनमध्ये पावसाने कांद्याचे पिकावर परिणाम केलाय. त्यांच्याकडे तुटवडा आहे. हॉलंडमधील कांदा उत्पादन तीस ते चाळीस दिवस उशिरा येणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे. \n\nदेशात गुजरात, मध्य प्रदेश आंध्र प्रदेश व कर्नाटक मधील कांदा पावसाने खराब झाला आहे. ह्या व पुढच्या महिन्यात येणार लाल कांदा उशिरा आणि कमी प्रमाणात येणार आहे आणि मागणी मात्र वाढती असल्याने कांदा दारात मोठी वाढ होईल. ही वस्तुस्थिती असल्याने निर्यातबंदी लादली असल्याचे एका व्यापाऱ्याने ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितलं. \n\nअर्थतज्ज्ञ ह्या निर्णयावर नाखूष आहेत. अर्थतज्ज्ञ आणि शेती विषयक अभ्यासक असलेले प्राध्यापक मिलिंद मुरुगकर म्हणतात, \"हे अनाकलनीय आहे. तुम्ही निर्यातबंदी करून एकप्रकारे चलन पुरवठा रोखत आहेत. जीडीपी उणे 24 असताना आपल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी बाजारात क्रय-विक्रय वाढवणे गरजेचे आहे. \n\n\"कांदा निर्यातबंदीने त्यांचे उत्पादक व अवलंबून असणारे प्रचंड मनुष्यबळ ह्यांच्या हातात येणारे चलन थांबणार. आज ह्या मार्गाने क्रयशक्ती वाढून चलन बाजारात फिरणे हे आताच्या घडीला अर्थव्यवस्थेची गरज आहे. शेतीमालावर कोणतीच बंदी असून नये कारण त्यावर प्रचंड मनुष्यबळ अवलंबून आहे, असं मुरुगकर म्हणतात. \n\n\"एकीकडे कोरोना काळात तुम्ही तीन वटहुकूम आणून आपली पाठ थोपटून घेतली. आम्ही शेतकऱ्यांच्या मालाची विपणन व्यवस्था ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी सुसंगत अशी ठेवू व शेतकऱ्यांवर कोणतेही नियंत्रण न ठेवता त्याला दाम मिळवून देऊ. पण दुसरीकडे मात्र सरकार अतार्किकपणे बंदी लादत आहे. कोरोना काळात लोक शहर सोडून गावाकडे गेले आहेत, शेतीवर अवलंबून आहेत, अशावेळी तुम्ही शेतीचे उत्पन्न वाढवले पाहिजे. हमीभाव दिला पाहिजे, पण तसं होत नाहीये. मक्यासारखे पीक हमीभावापेक्षा कमी किमतीत विकले जात आहे. असे निर्णय अर्थव्यवस्थेला मारक ठरणार आहे,\" असं मुरुगकर यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी..."} {"inputs":"...िडवली, त्यांना काँग्रेसने बाजूला सारलं आहे,\" असं म्हणत मोदींनी शरद पवारांसह अनेक नेत्यांच्या नावांचा पाढा वाचला.\n\n- \"तुम्ही म्हटलं की मी चौकीदार आहे आणि भागीदार. मी चौकीदार आहे आणि भागीदार पण आहे, पण मी ठेकेदार आणि सौदागर नाही.\" \n\n- \"काँग्रेसनं दलित, वंचित, शोषितांना ब्लॅकमेल करून राजकारण केलं.\" \n\n- \"काँग्रेस स्वतः बुडत आहे, त्यांच्याबरोबर जाणाऱ्याचं सुद्धा तेच होणार आहे.\"\n\n- \"तेलुगू देसम आणि YSR काँगेसच्या भांडणात लोकसभेचा वापर केला जात आहे,\" असं मोदी म्हणाले. \n\nरात्री 9 - पंतपप्रध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेचं म्हटलं आहे. चार वर्षांपूर्वी भारताची अर्थव्यवस्था जागतिक स्तरावर 9व्या स्थानी होती. आता आपला देश चौथ्या स्थानी आहे. 2030 पर्यंत जगातल्या सर्वोत्तम तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा समावेश होऊ शकतो. जगभरातल्या गुंतवणुकदारांसाठी भारत गुंतवणुकीचा आकर्षक पर्याय ठरत आहे. GDPचा वाढीचा दर महागाई दराच्या वर आहे,\" असं ते म्हणाले. \n\nदुपारी 3.45 - 'भाजप हक्कभंग प्रस्ताव आणणार'\n\n\"राहुल गांधी यांनी लोकसभेत आज चर्चेदरम्यान अनेक खोटी आणि दिशाभूल करणारे आरोप केले. त्यामुळे भाजप त्यांच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव आणणार,\" असं केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अनंत कुमार यांनी संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना सांगितलं.\n\nलोकसभेत राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू.\n\nदरम्यान, बीबीसीचे कार्टूनिस्ट किर्तीश यांचे हे निरीक्षण पाहा -\n\nदुपारी 3.26 - मुलायम सिंह यांनी सरकारला सुनावलं\n\nचर्चेसाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख मुलायम सिंह उभे राहून बोलू लागले. \"आम्ही तीन गोष्टींचं निराकरण करण्याची विनंती केली होती - शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगारी आणि व्यापाऱ्यांच्या अडचणी. पण या सरकारने काहीच केलं नाही.\"\n\nअसं ते म्हणाले, \"उत्तर प्रदेशमध्येच पाहून घ्या. भाजपचं सरकार आहे इथे पण भाजपवालेच खूश नाही. सगळे रडत आहेत... शेतकरी आणि व्यापारी सर्वांत जास्त त्रस्त आहेत.\" \n\nदुपारी 2.00 - मोदींना मारली 'पप्पू'ने मिठी\n\nतुम्ही मला 'पप्पू' म्हटलं तरी मी तुमचा द्वेष करणार नाही, असं म्हणत राहुल गांधी थेट सरकारी बाकांपर्यंत चालत गेले. त्यांनी अचानक पंतप्रधान मोदींना मिठी मारली.\n\nराहुल गांधींनी मारली मोदींना मिठी\n\nत्यामुळे पंतप्रधान मोदींनाही आश्चर्याचा धक्का बसल्याचं दिसत होतं. मिठी मारून राहुल माघारी निघाले असता मोदींनी त्यांना हाक मारली आणि हस्तांदोलन केलं तसंच हसत हसत राहुल यांच्या पाठीवर हातही ठेवला. \n\nदुपारी 1.45 - सुमित्रा महाजन वैतागल्या\n\nकामकाजाला पुन्हा सुरुवात होताच सभापती सुमित्रा महाजन यांनी राहुल गांधी यांना सल्ला दिला की सभागृहात नसलेल्या लोकांची नावं घेऊन आरोप करू नका. पुरावे नसताना नाव घेऊन आरोप करू नका, असंही त्या म्हणाल्या. \n\nराहुल गांधी यांच्या भाषणाला पुन्हा सुरुवात झाली आहे. इतिहासात पहिल्यांदाच असं घडत आहे की भारतातल्या महिलांना असुरक्षित वाटत आहे, असा दावा राहुल गांधींनी केला. पूर्ण देशातल्या दलित, आदिवासी आणि..."} {"inputs":"...ित विद्यार्थ्यांना आपल्याला वर्गात कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं भेदभावाचा सामना करावा लागत असल्याचं म्हटलं होतं. तर 85 टक्के विद्यार्थ्यांना तोंडी आणि प्रॅक्टिकलमध्ये परिक्षक आपल्याबाबतीत जातीवरून भेदभाव करत असल्याचं जाणवलं. \n\nजवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनी प्राध्यापकांशी संपर्क साधण्यात असलेल्या अडचणींविषयी सांगितलं होतं. तर जातीमुळे आपल्याला शिक्षक टाळत असल्याचं जवळपास तीस टक्के विद्यार्थ्यांनी सांगितलं. \n\nथोरात समितीनं AIIMS मधल्या त्यावेळच्या २५ दलित विद्यार्थ्यांना त्यांनी त्यांचे अनुभव विच... उर्वरित लेख लिहा:","targets":"जी कुलगुरू आणि नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर नमूद करतात. \n\n\"राखीव जागा म्हटलं की अकार्यक्षमता, सरकारी जावई, अशा प्रकारची भावना समाजाच्या मनामध्ये सर्व माध्यमांतून बिंबवली जाते. आरक्षणावर बोलणारे लोक, जातीनिहाय आरक्षणाच्या माध्यमातून आलेल्या SC-ST विद्यार्थ्यांच्या मेरीटविषयी प्रश्नचिन्ह उभं करतात. पण कमी गुण असणाऱ्या आणि लाखो रुपये खर्चून मॅनेजमेंट कोटामधून खासगी कॉलेजात प्रवेश घेणाऱ्यांचं काय?\" \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nआरक्षणाविषयी अंजली आंबेडकर म्हणतात, \"दलित आणि आदिवासी विद्यार्थी उच्चशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात, त्यांच्यासाठी आरक्षण असलं, तरी तिथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग कठीण असतो.\" \n\nयासंदर्भात अभिनेत्री रेश्मा रामचंद्र हिची फेसबुक पोस्टही गाजते आहे. ती म्हणते, \"दलित आरक्षणावरून केवळ पायलच नाही तर कोणाही दलिताला चिडवण्या-खिजवणाऱ्या तमाम सवर्ण महिलांना 'महिला आरक्षणाचा' विसर पडलेला आहे काय? उच्चशिक्षित महिलांपैकी अर्ध्या महिला या महिला आरक्षणाच्या तरतुदीमुळे doctors engineer झाल्यात हे सर्वच सवर्ण पुरुष आणि महिलांनी लक्षात घ्यायला हवं आहे.\" \n\nआरक्षणाविषयीचे असे वेगवेगळे समज-गैरसमज विद्यार्थ्यांमधले पूर्वग्रह आणखी वाढतात. त्यामुळे याविषयी सखोल आणि सकस चर्चा करण्याची आणि योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचं डॉ. मुणगेकर नमूद करतात. पण केवळ चर्चा पुरेशी ठरेल? \n\n'स्वतंत्र कायद्याची गरज'\n\n2013 साली तेव्हाच्या एकत्रित आंध्र प्रदेश न्यायालयानं, एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या बातमीवर स्वाधिकारे दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना, विद्यापीठांना अशा घटना थांबवण्यासाठी पावलं उचलण्याचे आदेश दिले होते. पण रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर ती पावलं पुरेशी होती का, हा प्रश्न निर्माण झाला. \n\nप्राध्यापक सुखदेव थोरात सांगतात, \"सरकारनं नियमावली बनवली, पण नियमांना मर्यादा असतात. त्यांचं व्यवस्थित कायद्यामध्ये रुपांतर करणं महत्त्वाचं असतं. आपल्याकडे रॅगिंगची समस्या खूप गंभीर स्वरुपाची होती. पण यूजीसी आणि मंत्रालयान कायदा आणल्यावर रॅगिंगचं प्रमाण कमी झालं.\" \n\nरोहित वेमुला\n\nयुजीसीनं सर्व विद्यापीठ, उच्चशिक्षण संस्था आणि महाविद्यालयांमध्ये Equal Opportunity Cell अर्थात समान संधी आयोग असावेत अशी सूचना केली होती. पण अनेक संस्थांमध्ये असे विभाग नाहीत, याकडे प्राध्यापक थोरात लक्ष वेधून घेतात.  \n\nज्या मोजक्या..."} {"inputs":"...ितक्या दूर निघून जावं, मला कुणीच ओळखू नये, असं वाटत होतं. या विचारानेच उत्तर चीनच्या दिशेने जायचं ठरवलं होतं. मला लहानपणापासूनच प्रवास करायला आवडायचा. पण वतनदारी आणि राजकीय संबंधांच्या कारणांमुळे मी जाऊ शकत नव्हतो.\"\n\nबाबर यांनी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी इतर ठिकाणीही लिहिल्या आहेत, असं मुईन अहमद यांनी सांगितलं.\n\nत्यापैकी एका ठिकाणी तर त्यांनी लिहिलं, \"अजून काय बघायचं बाकी आहे? नशिबाने ही कसली थट्टा लावली आहे. आणखी किती अत्याचार मला पाहावा लागेल?\"\n\nबाबर यांनी आपली बिकट परिस्थिती एका 'शेर'च्या माध... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर्याय उपलब्ध नव्हता.\n\nयामुळेच सिंधु नदी पार करण्याऐवजी त्यांनी भारताच्या पश्चिम भागावर अनेक हल्ले केले. तिथं लूटमार करून ते काबूलला परत जायचे.\n\nमंजर यांच्या मते, \"बाबर ज्याप्रकारे आपली आत्मकथा सुरू करतात, एका 12 वर्षांच्या मुलाकडून अशा प्रकारच्या धाडसाची अपेक्षा केली जाऊ शकत नाही. पण बाबर यांच्या रक्तात सत्ताकौशल्यासोबतच धाडसही होतं.\"\n\nनशीब आणि गरज या दोहोंमुळे बाबर भारताकडे ओढले गेले. अन्यथा त्यांचे सुरुवातीचे प्रयत्न उत्तर आशियातील त्यांचं परंपरागत साम्राज्य बळकट करणं हेच होते.\n\nराणा साँगा किंवा दौलत खान लोधी यांनी त्यांना दिल्ली साम्राज्यावर आक्रमण करण्यासाठी आमंत्रित केलं होतं की नाही, हा एक वादाचा विषय आहे. \n\nपण आजच्या लोकशाही मूल्यांवरून आपण संस्थान (सल्तनत) काळ पारखू शकत नाही. त्याकाळी कोणीही कुठेही जायचा. विजयी झाल्यानंतर सामान्य आणि खास असे दोन्ही गट त्यांचा स्वीकार करत. त्यांना हल्लेखोर समजलं जात नव्हतं.\n\nपण बाबर यांच्या भारताच्या स्वप्नाबाबत एल. एफ. रुशब्रुक यांनी आपल्या पुस्तकात जहीर-उद-दीन मोहम्मद बाबरमध्ये लिहिलं आहे. \n\n\"बाबर यांनी सगळं काही गमावल्यानंतर 'देख कात' नामक गावात राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानी स्वतःला पूर्णपणे तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतलं. त्यांनी आपले सगळे आधीचे दावे सोडून दिले. एक सर्वसामान्य पाहुण्यांच्या स्वरुपात ते गावच्या सरदारच्या घरी राहू लागले.\" \n\nदरम्यान, या गावात घडलेल्या एका घटनेने बाबर यांच्या भावी आयुष्यावर परिणाम होणार हे नक्की होतं. \n\nसरदार 70 वा 80 वयाचे होते. त्यांची आई 111 वर्षांची होती. या महिलेचे नातेवाईक तैमूर बेग यांच्या सैन्यासोबत भारतात गेले होते. वृद्ध महिला ही गोष्ट नेहमी सांगायची. तीच गोष्ट बाबर यांच्या डोक्यात बसली. \n\nबाबर यांच्या पूर्वजांबद्दलही वृद्ध महिलेने अनेक गोष्टी सांगितल्या. त्या कथा ऐकून बाबर यांच्या मनात एक उत्साह निर्माण झाला. तेव्हापासूनच भारतात तैमूरचा विजय पुनरुज्जिवित करण्याच्या स्वप्नाने बाबर यांच्या मनात घर केलं. \n\nजामिया मिलिया विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या सहायक प्राध्यापक रहमा जावेद राशिद यांच्या मते, \"बाबर वडिलांकडून तैमूर वंशाचे पाचवे तर आईकडून चंगेज खानचे 14वे वंशज होते. आशियातील दोन महान विजेत्यांचं रक्त बाबर यांच्या अंगात होतं. याच रक्ताच्या बळावर त्यांना इतर साम्राज्यांवर अधिपत्य मिळवता आलं.\"\n\nशिक्षण आणि..."} {"inputs":"...ितलं, \"1978 सालच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोन्ही काँग्रेस स्वतंत्रपणे लढल्या. आणीबाणीमुळे इंदिरा गांधींवरील जनतेचा राग एव्हाना कमी झाला नव्हता. याचा फटका जसा इंदिरा काँग्रेसला बसला, तसाच रेड्डी काँग्रेसलाही बसला. परिणामी जनता पक्षाने 99 जागांसह महाराष्ट्रात घवघवीत यश मिळवलं आणि इंदिरा काँग्रेसला 62, तर रेड्डी काँग्रेसला 69 जागा मिळाल्या.\n\n\"त्यात शेतकरी कामगार पक्षाला 13, माकपला 9 आणि अपक्षांना 36 जागा मिळाल्या होत्या. कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळं राज्यात त्रिश... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाराजी होती. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा काटेरी मुकूट सांभाळत वसंतदादा सरकार चालवत होते. मात्र, नासिकराव तिरपुडेंमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांच्यातील दरी वाढतच गेली. याचा परिणाम शरद पवारांनी या आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यात झाला,\" चोरमारे सांगतात. \n\n\"1978 सालच्या जुलै महिन्यात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होतं. हे अधिवेशन सुरू असतानाच शरद पवार यांनी 40 आमदार घेऊन वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. सुशीलकुमार शिंदे, सुंदरराव सोळंके आणि दत्ता मेघे यांसारख्या मंत्र्यांनीही शरद पवारांसोबत राजीनामा दिला.\n\n\"पवारांच्या बंडखोरीमुळे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेसचं सरकार अल्पमतात आल्याने वसंतदादा पाटील आणि नासिकराव तिरपुडेंनी राजीनामे दिले. परिणामी महाराष्ट्रातील पहिलं आघाडी सरकार अवघ्या साडेचार महिन्यात कोसळलं,\" असं चोरमारे सांगतात. \n\nपवारांना यशवंतराव चव्हाणांचाही पाठिंबा?\n\nवसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडण्यास यशवंतराव चव्हाणांचाही अप्रत्यक्ष पाठिंबा होता, अशी कुजबूज आजही महाराष्ट्रात होत राहते.\n\nराजकीय वर्तुळात या शक्यतेला दुजोरा दिला जातो तो दिवंगत संपादक गोविंद तळवलकर यांनी महाराष्ट्र टाईम्समध्ये लिहिलेल्या अग्रलेखाचा.\n\nसरकार पाडण्यासाठी हालचाली सुरू होत्या, त्यावेळी महाराष्ट्र टाईम्समध्ये 'हे राज्य जावे ही श्रींची इच्छा' असा अग्रलेख संपादक असलेल्या तळवलकरांनी लिहिला होता. यशवंतराव चव्हाणांशी तळवलकराची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे वसंतदादांचं सरकार पाडावं, ही यशवंतरावाचीच इच्छा होती, असाच या अग्रलेखाचा अर्थ घेतला गेला.\n\nकिंबहुना, गोविंद तळवकरांच्या स्मृतिसभेत पवारांनी या शक्यतेला दुजोराच दिला होता. पवार सांगतात, \"मला आठवतंय 1977-78 च्या काळातील सरकार वादग्रस्त ठरलं होतं. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'हे सरकार जावे ही श्रींची इच्छा' हा अग्रलेख लिहिला होता. त्या अग्रलेखावरून पुढील घटनाक्रम घडला, भावी घटनांची नांदी त्यांच्या अग्रलेखात मिळाली होती.\"\n\nपवार असे 'पॉवर'फुल झाले\n\nतर वसंतदादांच्या सरकारमधून बाहेर पडल्यानंतर पवारांनी 'समाजवादी काँग्रेस'ची स्थापना केली आणि पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचे खेळ सुरू झाले.\n\nराजकीय हालचालींना वेग आला. त्याचवेळी शरद पवारांनी जनता पक्षासोबत बैठक घेतली. एस. एम. जोशी यांनीही पवारांना नेतृत्व बहाल केलं. आबासाहेब कुलकर्णी, एस. एम. जोशी आणि किसन वीर हे..."} {"inputs":"...ितलं, \"रिफायनरीच्या अधिकाऱ्यांना कठीण परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितलं आहे. इराणकडून तेलाच्या आयातीत मोठी घट होऊ शकते किंवा आयात पूर्णपणे बंदच होऊ शकते.\"\n\nपैशाची गोष्ट - पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होणार?\n\nइराणकडून तेल आयातीवर अमेरिकेने केलेल्या सक्तीसंदर्भात भूमिका घेण्यासाठी भारत नवीन पर्यांयांच्या शोधात आहे. भारत सरकार चीन, जपान आणि दक्षिण कोरियाच्या साथीने एक वेगळा गट तयार करू शकतात. म्हणजे खरेदीदारांचा असा समूह तयार होऊ शकतो जो अमेरिकाच नाही तर तेल निर्यात करणाऱ्या देशांसमोर ठामपणे... उर्वरित लेख लिहा:","targets":"िंवा निर्यात बंद करण्याच्या परिस्थितीत भारत आणि चीनला तेल विकण्याचे त्यांच्याकडे चांगले पर्याय असतील.\n\nरशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन त्यांच्या देशातील कंपन्यांना दबाव वाढवत आहेत. पुतिन ही मागणी फेटाळण्याच्या स्थितीत नाही, कारण तसं केलं तर पेट्रोल-डिझेलचे दर वाढतील आणि त्यामुळे अर्थातच पुतिन यांच्या लोकप्रियतेत घट होईल.\n\nसद्यस्थितीत तेलाच्या किमतीचा जो काही गुणाकार-भागाकार सुरू आहे, त्यात भारताचंच नुकसान होताना दिसत आहे. Petroleum Planning and Analysisच्या (PPAC) आकडेवारीनुसार सध्याच्या आर्थिक वर्षांत भारताने 47.56 डॉलर प्रति बॅरल या सरासरी भावाने तेलाची खरेदी केली आहे. 2017-18 या वर्षांत हा भाव 56.43 इतका झाला. \n\nपण परिस्थिती बदलली आहे आणि ताज्या आकडेवारीनुसार मे 2018 मध्ये भारताने 75.31 डॉलर प्रती बॅरल या भावाने कच्च्या तेलाची आयात केली आहे. \n\nअशा परिस्थितीत मोदी सरकारला इराणच्या तेलाचा पर्याय शोधणं कठीण आहेच, कच्च्या तेलाची वाढत्या किमतीमुळे आर्थिक तोट्यात वाढ सांभाळणं हेसुद्धा एक आवाहन आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ितले, \"महाराष्ट्राचे राजकारणाचे अनेक पैलू आहेत. इथे 2+2 कधीच 4 होत नसतात. या भेटीचे कारण वेगळे दिले जात असले तरी त्या निमित्ताने दोन्ही पक्षांत चर्चेला सुरुवात झाली हे अधोरेखीत होते. कालपर्यंत एकमेकांवर जाहीरपणे जहरी टीका करणारे दोन नेते एवढा वेळ चर्चा करतात हे दोन्ही पक्षांच्या दृष्टीने आणि राजकीय दृष्टीनेही महत्त्वाचे आहे.\"\n\n\"दोघांमध्ये झालेली चर्चा ही दोन्ही पक्षांच्या नेतृत्वापर्यंत पोहोचते. त्यातूनच काही गोष्टी साध्य केल्या जातात. पण तातडीने राज्याच्या राजकारणात काही मोठं होईल असे नाही. तशी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे जाहीर केले.\n\nसुशांत सिंह प्रकरणावरून आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्याकडून शिवसेनेवर घणाघाती टीका केली जात होती. \"महाराष्ट्रात शिवसेनेची प्रतिमा डागाळत असेल तर त्याचा सर्वाधिक फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेसला आहे.\" असं शुभांगी खापरे सांगतात.\n\nमहाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री जरी शिवसेनेचे असले तरी प्रत्यक्षात कारभार शरद पवार पाहतात अशी टीका सातत्याने झाली. \"राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्व महाराष्ट्रात वाढले तर शिवसेना आणि भाजप दोघांनाही धोक्याचे ठरू शकते. शिवसेना आणि भाजपने भेटीगाठींना सुरुवात केल्याने दबावतंत्र वापरता येते.\" असंही शुभांगी खापरे म्हणाल्या.\n\n'माझे फोन मातोश्रीवर घेतले जात नाहीत.' असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.\n\n\"आजही फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातला संवाद बंद आहे. त्यासाठी शिवसेनेकडून एक वातावरण निर्मिती केली जात आहे. कुठेतरी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याशी पुन्हा संवाद सुरू करण्याचाही हा प्रयत्न असू शकतो.\" \n\nशिवसेनेच्या मुलाखतींमधून नेमके काय साध्य होते ?\n\nशिवसेनेचे मुखपत्र सामनामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्यासाठी दोन्ही नेते भेटल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.\n\n\"ही मुलाखत घेण्याबाबत माझ्या काही अटी होत्या. यासाठी मी संजय राऊत यांना भेटलो. ही मुलाखत अनएडिटेड असावी असे मला वाटते. भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही.\" असे स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.\n\nही पहिलीच वेळ नाही जेव्हा शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत अशी राजकीय मुलाखत घेत आहेत. तर गेल्या महिन्यांमध्ये त्यांनी दोन मोठ्या नेत्यांच्या मुलाखती घेतल्या.\n\nविशेष म्हणजे अद्याप संजय राऊत यांनी सहकारी पक्ष काँग्रेसच्या एकाही नेत्याची मुलाखत घेतलेली नाही.\n\nकोरोना संकट काळात एका बाजूला सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरून उद्धव ठाकरेंवर टीका केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला राज्याची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. \n\nकधी हॉस्पिटलचा पंचनामा तर कधी मृतदेहांच्या हाताळणीवरून आरोप अशा एक ना अनेक मुद्यांवरून ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न विरोधक करत होते.\n\nया परिस्थितीत शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली.\n\nमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यावर पहिल्यांदाच..."} {"inputs":"...ितीला ऐनफलॅक्सिस म्हणतात. याचं कारण लसीकरण नसतं. एखाद्या औषधाची अॅलर्जी झाल्याने अशा स्वरुपाचा त्रास होऊ शकतो.\"\n\nकोरोना लस\n\nअशा अवस्थेत अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्यूनायझेशन किटमध्ये इंजेक्शनचा वापर केला जातो. याची तशी आवश्यकता भासत नाही. सीव्हिअर म्हणजे अतिगंभीर केसेसमध्ये असं करायला लागू शकतं. \n\nअॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्यूनायझेशन प्रक्रियेत काय होतं?\n\nयासंदर्भात एम्समधील ह्यूमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांच्याशी आम्ही संवाद साधला. 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन'साठी आधीच प्रोटोक... उर्वरित लेख लिहा:","targets":"रावं असं नमूद करण्यात आलं आहे. कुटुंबीय याकरता तयार नसतील तरीही एक स्वतंत्र फॉर्म भरून घेणं आवश्यक आहे. \n\nलसीकरण प्रक्रिया\n\nलसीकरणानंतर, सीरियस अॅडव्हर्स इफेक्टमुळे रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्यास, नियमावलीनुसार संपूर्ण प्रक्रियेची चौकशी होणं अपेक्षित आहे. अॅडव्हर्स इफेक्ट लशीत वापरण्यात आलेल्या औषधामुळे झाला आहे का लशीचा दर्ज्यात गडबड झाल्यामुळे झाला आहे हे स्पष्ट होतं. लस देताना काही गडबड झाली आहे का? का अन्य कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला आहे ते स्पष्ट होतं.\n\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन'मध्ये गडबड असेल तर लवकरात लवकर त्याची माहिती देणं अत्यावश्यक आहे. \n\nअॅडव्हर्स इफेक्ट काय असतात हे कसं ठरवलं जातं?\n\nएम्समधील ह्यूमन ट्रायलचे प्रमुख डॉ. संजय राय यांच्या मते, अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशनसाठी जे प्रोटोकॉल निश्चित करण्यात आले आहेत ते आतापर्यंतच्या ट्रायल डेटाच्या आधारे करण्यात आले आहेत. \n\nलॉँग टर्म डेटाच्या आधारे प्रोटोकॉल निश्चित करण्यात येतात. देशात कोरोना लसी दिली जात आहे त्यासंदर्भात लाँग टर्म स्टडी डेटाचा अभाव आहे. त्यामुळे तूर्तास जितकी माहिती उपलब्ध आहे, त्याआधारे 'अॅडव्हर्स इफेक्ट फॉलोइंग इम्युनायझेशन' प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. \n\nप्रत्येक लसीकरण अभियानात एकसारखे अॅडव्हर्स इफेक्ट दिसून येतात का?\n\nप्रत्येक लसीकरण मोहिमेनंतर अॅडव्हर्स इफेक्ट पाहायला मिळतीलच असं नाही. अनेकदा वेगवेगळी लक्षणं अनुभवायला मिळतात. लस तयार करण्याची प्रक्रिया काय आहे? ज्या व्यक्तीला लस देण्यात आली त्याच्या शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता कशी आहे?\n\nजसं बीसीजीची लस दिल्यानंतर तोंडात फोड येण्यासारखा त्रास होतो. डीपीटीच्या लशीनंतर काही मुलांना हलका ताप येतो. ओरल पोलिओ डोस दिल्यानंतर कोणत्याही स्वरुपाचे अडव्हर्स इफेक्ट दिसत नाही. कोरोनाच्या लशी-कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या अडव्हर्स इफेक्ट एकसारखे असतीलच असं नाही. \n\nकोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्डचे अॅडव्हर्स इफेक्ट काय आहेत?\n\nकोव्हॅक्सिनची ट्रायल प्रक्रिया डॉ. संजय राय यांनी स्वत: जवळून अनुभवली आहे. त्यांच्या मते, कोव्हॅक्सिन लशीचे गंभीर अॅडव्हर्स इफेक्ट तीन टप्प्यांमध्ये तरी पाहायला मिळालेले नाहीत. तिसऱ्या टप्प्याचा डेटा अद्याप सर्वांशाने उपलब्ध झालेला नाही. तिसऱ्या टप्प्यात 25हजार लोकांना ही लस देण्यात आली होती. \n\nकोव्हॅक्सिन लस..."} {"inputs":"...ित्रांशी दोस्ती केली. त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांच्यावरही विश्वास ठेवायला सुरुवात केली. या नव्या मित्रांशी साथसंगत लाभल्यानंतर समीने निर्णय घेतला की आपल्याबाबतीत जे घडलं ते आपल्या जवळच्यांना सांगून मन हलकं करावं. \n\nआपल्या काही जवळच्या मित्रांना त्यांनी आपले अनुभव सांगितले. त्यांच्या मित्रांकडून ज्या प्रतिक्रिया आल्या त्या धक्कादायक होत्या.\n\nसमीला जे भोगावं लागलं ते सहन करणारा तो एकटाच नव्हता. त्यांच्या मित्रांमध्ये अनेक तरुण मुलं होती ज्यांनी सांगितलं की त्यांचंही तसंच लैंगिक शोषण झालं... उर्वरित लेख लिहा:","targets":"करत नाहीत.\" \n\nइराकच्या हॉस्पिटल्समध्ये सुरक्षा कर्मचारी तैनात असतात. जर एखाद्या महिलेने लैंगिक शोषणाची किंवा अत्याचाराची तक्रार केली तर डॉक्टरांना सुरक्षा कर्मचाऱ्यांना सांगावं लागतं. \n\n\"म्हणूनच कदाचित महिला अनेकदा खोट बोलतात. कित्येकदा त्या आपल्यावर अत्याचार करणाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतात कारण अत्याचारी त्यांच्या परिचयाचा असतो. त्यांना वाटतं की तक्रार केली तर पोलिस तपास करतील, यातून पुढे आपल्यालाच त्रास होईल,\" बेल्किस सांगतात. \n\n'न्याय मिळत नाही'\n\nह्यूमन राईट्स वॉच या मानवी हक्क संघटनेला इराकमध्ये गे पुरुष आणि ट्रान्स महिलांसोबत होणाऱ्या हिंसेबद्दल माहिती आहे, पण असे गुन्हे सहसा पोलीस दाखल करून घेत नाही. \n\nइराकमध्ये समलैंगिक लोकांसाठी काम करणारी NGO इराक्वीरचे संस्थापक आमिर म्हणतात, \"गे आणि ट्रान्स पुरुष सतत लैंगिक शोषणाचे बळी ठरतात. पण त्यांच्या शोषणकर्त्यांविरोधात गुन्हे दाखल होत नाहीत, कारण इथली सामाजिक रचना पुरुषांच्या या गोष्टींबद्दल जाहीर बोलणं नाकारते. काही पीडित तक्रार दाखल करायला कचरतात कारण त्यांना भीती असते की असं केलं तर त्यांचं समलैंगिक असणं जगासमोर येईल. तसं झालं तर त्यांना अधिक भेदभाव आणि हिंसेचा सामना करावा लागेल.\" \n\nसमी सांगतो की कायदाही पुरुषांवर होणाऱ्या बलात्काराच्या विरोधात आहे. पण पोलीस आणि समाजही बलात्कार पीडित पुरुषांबद्दल संवेदनशीलता दाखवत नाही. \n\n\"जर कुणी पुरुष बलात्काराची तक्रार घेऊन पोलिसांकडे गेला तर पोलीसच त्यांच्या तोंडावर हसतात.\"\n\nसमीला अजूनही आठवतं की 13 वर्षांचं असताना त्याच्यासोबत जे झालं, त्यासाठी त्यालाच जबाबदार धरलं गेलं. \n\nबगदादमध्ये जाऊन समीचं आयुष्य सुधारलं\n\nतो सांगतो, \"जर मी माझ्या बलात्काराची तक्रार नोंदवायला गेलो असतो तर पोलिसांनी मला पीडित समजून न्याय द्यायचं सोडून मलाच जेलमध्ये टाकलं असतं. कारण त्यांनी असा समज करून घेतला असता की जे झालं ते माझ्या संमतीने, म्हणजेच मी समलैंगिक आहे, आणि समलैंगिकता कायद्याने गुन्हा आहे.\"\n\n\"कायदा माझ्या बाजूने आहे पण कायदा बनवणारे नाही.\" \n\nइराकी पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितलं की, \"आमची दारं सगळ्या नागरिकांसाठी खुली आहेत. पीडित व्यक्तीने जर लैंगिक शोषणाची तक्रार केली तर आरोपीला अटक केली जाते.\"\n\nसमी आता 21 वर्षांचा आहे. त्याचं आयुष्य आता बऱ्यापैकी सावरलंय. तो एका मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करतो. त्याला बगदादमध्ये राहायला..."} {"inputs":"...िथं जाऊन खरेदी करावी एवढंच आमचं म्हणणं आहे. पण जवळचं मार्केट सोडून तुम्ही कुठे दूर जात असाल तर त्यावर आमचे निर्बंध आहेत.\"\n\nहा निर्णय घेताना तुमच्याशी मुंबई पोलीस आयुक्तांनी चर्चा केली होती का या प्रश्नाचं उत्तर देताना अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं, की चर्चा होऊनच हा निर्णय झालेला आहे. त्यांचा उद्देश त्याच जवळं मार्केट असाच आहे. ठिक आहे सुरुवातीला थोडं कन्फ्युजन झालं एक दिवस. पण आता सर्व सुरळीत झालेलं आहे. \n\nअर्थात, अनिल देशमुखांनी हे स्पष्टीकरण दिलं असलं तरी हा निर्णय नंतर रद्द करण्यात आला. जर च... उर्वरित लेख लिहा:","targets":"देऊ शकते. त्यामुळे विधानपरिषद हा मतभेदाचा मुख्य मुद्दा नाही,\" असं अभय देशपांडे यांनी म्हटलं.\n\nशरद पवार आणि उद्धव ठाकरे हेच या सरकारमध्ये निर्णय घेत आहेत. आपल्याला निर्णयप्रक्रियेत विश्वासात घेतलं जात नसल्याची काँग्रेस नेत्यांची भावना असल्याचंही त्यांनी म्हटलं.\n\n4. पारनेरमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश \n\nअहमदनगर जिल्ह्यातील पारनेरमध्ये शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी पारनेरचे आमदार नीलेश लंके हे देखील उपस्थित होते. \n\nपारनेरचे आमदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वात नगरसेवक डॉ. मुद्दस्सीर सय्यद, नंदकुमार देशमुख, किसन गंधाडे, वैशाली औटी, नंदा देशमाने यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.\n\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याच सहकारी पक्षाला खिंडार पाडत आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. \n\nयाबद्दल एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं की, हा स्थानिक राजकारणाचा विषय आहे. त्यामध्ये फार फोडाफोडीचं राजकारण आहे, असं मी अजिबात मानत नाही. \n\n\"हा पक्षप्रवेश अजित पवारांच्या उपस्थितीत झाला, हे खरं असलं तरी अजित पवार हे राष्ट्रवादीचे मोठे नेते आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. ते असं गावपातळीवरचं फोडाफोडीचं राजकारण करणार नाहीत. आणि यापुढे असं काही घडू नये याचीही काळजी दोन्ही पक्षांकडून घेतली जाईल,\" असं संजय राऊत यांनी म्हटलं. \n\n'कुरबुरी असल्या तरी सरकार स्थिर'\n\nगेल्या काही दिवसांमधल्या घडामोडी पाहिल्या तर महाविकास आघाडीमध्ये मंत्री आणि प्रशासनामध्ये समन्वय नाहीये हे दिसून येतंय. तसं नसतं तर पोलिसांच्या बदल्यांचा निर्णय रद्द करावा लागला नसता, असं मत 'चेकमेट' या पुस्तकाचे लेखक सुधीर सूर्यवंशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला विचारात घेतलं नसल्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तक्रार आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पण पक्ष चालवणं आणि सरकार चालवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षाची सिस्टीम वेगळी असते, कार्यकर्ते-नेते तुमची शैली समजून घेतात. पण सरकार चालवताना मंत्र्यांशी, घटक..."} {"inputs":"...िथील करण्यात आला. यामुळे शहरांमध्ये संसर्ग आणखीन वाढणार असल्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. \n\nतरूण लोकसंख्येला होणारं संसर्गाचं सौम्य स्वरुप आणि मोठ्या प्रमाणातल्या बाधितांना कोणतीही लक्षणं आढळणं ही वाढणारा संसर्ग आणि सध्यातरी कमी असणारा मृत्यूदर यामागची कारणं आहेत. भारत सरकारच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत सांगतात, \" मृत्यूचा दर कमी करणं आणि बरं होण्याचा दर वाढवणं, यावर लक्ष केंद्रीत करायला हवं.\"\n\nपण संसर्गाचं प्रमाण वाढतंच चाललंय. \"येत्या काही आठवड्यांच्या काळात परिस्थिती... उर्वरित लेख लिहा:","targets":"र नसल्याचं बहुतेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. उदाहरणार्थ महाराष्ट्रातला संसर्गाचा दर म्हणजे दर 100 चाचण्यांमागे रुग्ण आढळण्याचा दर हा राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट आहे. \n\n\"ही साथ सगळीकडे समान पसरत नाहीये. त्यामुळे भारतात वेगवेगळ्या वेळी संसर्गाचा लाटा येतील,\" नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका साथीच्या आजारांच्या तज्ज्ञाने मला सांगितलं. \n\nपुरेशी आकडेवारी नसल्यानेही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. \n\nसाधारण 3000 केसेस अशा आहेत ज्या कोणत्याही राज्याच्या नावावर दाखवता येऊ शकत नाहीत. कारण हे लोक अशा ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह आढळले, जिथे ते मुळात राहात नाहीत. यापैकी किती जण बरे झाले आणि किती जणांचा मृत्यू झाला? या आकड्याची तुलना करायची झाली, तर भारतातल्या 9 राज्यांमध्ये 3000 पेक्षा जास्त रुग्ण आहेत. \n\nशिवाय सध्याच्या आकडेवारीवरून या रोगाच्या भविष्यातल्या आलेखाचा अंदाज बांधणं शक्य आहे का, हे देखील अजून स्पष्ट नाही. \n\nम्हणजे उदाहरणार्थ - भारतामध्ये संसर्गाची लक्षणं न दिसणारे असे किती प्रसारक - Carriers आहेत याचा अंदाज उपलब्ध नाही. एक ज्येष्ठ सरकारी संशोधक गेल्या महिन्यात म्हणाले होते, की \"कोव्हिड -19च्या दर 100 रुग्णांपैकी 80 जणांमध्ये कोणतीही लक्षणं आढळत नाहीत किंवा अतिशय सौम्य लक्षणं आढळतात.\"\n\nअसं असेल तर भारताचा मृत्यूदर कमी राहील. लक्षणं न आढळणाऱ्या केसेसचा समावेश केला तर मग या रोगाचा भविष्यातला आलेख वेगळा असेल असं संख्याशास्त्राचे प्राध्यापक अतनू बिस्वास सांगतात. पण भारतामध्ये ही आकडेवारी उपलब्ध नसल्याने पुढचा अंदाज बांधता येणार नाही. \n\nशिवाय रुग्णांच्या दुप्पटीचा दर (Doubling Rate) आणि पुनरुत्पादनाचा दर (R0) याच्याही काही मर्यादा असल्याचं साथीच्या आजारांचे अभ्यासक सांगतात. एखादा साथीचा आजार किती पसरू शकतो हे त्याच्या पुनरुत्पादनाच्या आकड्यावरून - R0 वरून समजतं. नवीन कोरोना व्हायरस - Sars CoV -2 चा पुनरुत्पादन दर 3 च्या आसपास आहे. पण याविषयीचे अंदाज वेगवेगळे आहेत. \n\n\"जेव्हा एखाद्या साथीदरम्यान रुग्णांची संख्या कमी असते, तेव्हा या गोष्टी फायद्याच्या ठरतात. पण आरोग्यक्षेत्राच्या पुढच्या गरजा जाणून घेण्यासाठी तुमच्याकडे किमान पुढच्या महिन्याभराचा अंदाज असायला हवा. आपण मापनाच्या एका पद्धतीचा आधार घेण्याऐवजी, विविध उपाययोजनांविषयीच्या पुरव्यांच्या सरासरीच्या आधारे मूल्यांकन करणं योग्य राहील.\" युनिव्हर्सिटी ऑफ मिशीगनमध्ये..."} {"inputs":"...िथे किती गाळ साठला आहे, त्या परिसरातला पाऊस कसा आहे अशा निकषांवर ही माहिती आधारीत असते. समस्या अशी आहे की या rule curves ना गोपनीय ठेवलं आहे, त्याची कुठलीही माहिती लोकांसमोर नाही. आपल्याकडे धरणांत किती गाळ साठला आहे याचीही माहिती लोकांना उपलब्ध नाही. \"\n\nसमन्वयाचा आभाव \n\nपूर आल्यावर महाराष्ट्र सरकारनं कर्नाटकातल्या अलमट्टी धरणाकडे तर कर्नाटक सरकारनं कोयना धरणाकडे बोट दाखवलं. पण या आरोपांमधून दोन्ही राज्यांच्या शासनामध्ये समन्वयाचा अभावही दिसून येतो. \n\nपरिणीता सांगतात, \"कोयनेनं ऑगस्टमध्ये पाणी सोड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंमध्ये आणि शहरांमध्ये येतो. पण त्याआधी डोंगररांगांमध्येही पाणी अडवण्याची कामं झालेली आहेत.\" \n\nहे पश्चिम महाराष्ट्रातल्या पुरामागचं मोठं कारण नसलं, तरी पूरस्थितीत त्यामुळंही मोठा फरक पडू शकतो. कोकणातही अनेक नद्यांना दरवर्षी पूर येतो, पण भौगोलिक स्थितीमुळं पाणी लवकर ओसरतं. पण तिथंही धरणांतून सोडण्यात आलेलं पाणी किती विध्वंसक ठरू शकतं, याची प्रचीती गेल्याच आठवड्यात आली. \n\nपुरस्थिती दाखवणारा फलक\n\n\"तिलारी धरणाचा सिंचनासाठी फारसा फायदा होत नाही, पण तिथनं पाणी सोडल्यानं खाली सिंधुदुर्गातल्या गावांमध्ये पूर आला. धरणांसमोरची सिंचन आणि पूरनियंत्रण अशी दोन एकमेकांच्या विरोधात जाणारी उद्दिष्ट्य अशी आपत्तींसाठी कारणीभूत ठरतात. सूरतमधला, 2006सालचा उकाईचा पूर, पुण्यात 1961 साली आलेला पानशेतचा पूर ही सगळी धरण व्यवस्थापनातील चुकांची उदाहरणं आहेत,\" असं परिणीता यांना वाटतं.\n\nत्या म्हणतात, \"धरणं ही टाईमबॉम्बसारखी आहेत. ती दुधारी तलवार आहेत, विशेषतः जागतिक हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर. पण धरणांचं व्यवस्थापन कसं होतं याविषयी जनता अंधारातच आहे.\"\n\nअसा पूर टाळता येईल? \n\nहवामान बदल अर्थात Climate Changeच्या पार्श्वभूमीवर धरणांचं नियोजन आणखी महत्त्वाचं बनलं आहे, याकडे परिणीता लक्ष वेधतात. \n\n \"Climate change मुळे हे असं झालं असं म्हटलं, तर हात झटकायला सगळे मोकळे होतात. पण हवामान बदलाला सामोरं जाण्यासाठी महाराष्ट्राची नेमकी योजना आहे का आणि त्या योजनेत काय म्हटलं आहे, कुणावर कशाची जबाबदारी देण्यात आली आहे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.\"\n\n\"अशा नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढत जाणार आहे, ते डोळ्यासमोर घडताना दिसत आहे. मग ते वारंवार येणारे दुष्काळ असोत किंवा वारंवार होणारी अतिवृष्टी. त्याला आपण कसं सामोरं जाणार आहोत याचा विचार करायला हवा. TERI ने यासंदर्भात अहवाल तयार केला होता. पण तो केवळ एक दस्तावेज बनून राहता कामा नये. जगाभरात असे अभ्यास तिथल्या शहरांच्या विकासाची दिशा बदलत आहेत. आपल्या 'स्मार्ट सिटी'जमध्ये पूरव्यवस्थापन, नदीचं व्यवस्थापन, नदीच्या पर्यावरणाचं संवर्धन यांचा विचारच केला जात नाही. हे स्वतःचेच पाय कापल्यासारखं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िदान?\" हे पोस्टमार्टममुळे कळू शकतं. \n\n\"एखाद्या व्यक्तीने मद्यसेवन केलं असेल. विषप्रयोग किंवा गोळ्यांचं अति-प्रमाणात सेवन झालं असेल. तर, शरीरातून एक विशिष्ट प्रकारचा वास येतो,\" अशी माहिती फॉरेंन्सिक तज्ज्ञ देतात. \n\nपोस्टमॉर्टेम रिपोर्ट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो?\n\nहत्या, खून, बलात्कार करून हत्या, आत्महत्या किंवा विषप्रयोग यांसारख्या अनैसर्गिक मृत्यूप्रकरणी पोस्टमॉर्टेम अहवाल अत्यंत महत्त्वाचा असतो. \n\nकोर्टामध्ये खटला सुरू असताना पोलीस पोस्टमॉर्टेम अहवाल कोर्टात सादर करतात. \n\nफॉरेंन्सिकतज्ज्ञ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मृतदेह जाळण्यात आला? मृतदेह किती टक्के जळला आहे? यावरून फॉरेंन्सिक तज्ज्ञांना महत्त्वाची माहिती मिळते. \n\nफॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. शैलेश मोहिते सांगतात, \"मृतदेह कुजलेल्या परिस्थितीत आढळून आला असेल. तर, मृतदेह कुजण्याच्या टप्प्यांवरून मृत्यू किती वेळापूर्वी झाला असेल. शेवटचं या व्यक्तीने काय खाल्लं होतं. याची माहिती मिळू शकते.\"\n\nतज्ज्ञ म्हणतात, \"कुजलेल्या मृतदेहात अंतर्गत अवयव काहीवेळा एकत्र झाले असतात. अशावेळी ओटीपोटातील अवयव तपासणीसाठी ठेवले जातात.\" \n\nशरीरात काही अडकलं आहे का? गोळी अडकली आहे का? हे शोधण्यासाठी पोस्टमॉर्टेममध्ये काहीवेळा शरीराचा एक्स-रे काढला जातो.\n\nहिस्टोपॅथोलॉजी तपासणी?\n\nतज्ज्ञ सांगतात, \"हिस्टोपॅथोलॉजी तपासणीत आजाराचं ठोस निदान करण्यासाठी अवयवांचे टिश्यू (ऊतक) काढले जातात. त्यांची मायक्रोस्कोपच्या मदतीने सूक्ष्म तपासणी केली जाते.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...िद्युत तसेच चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल अचानक घडत आहेत. त्यामुळे वातावरणात भोवऱ्यासारखी परिस्थिती निर्माण होते आणि ढगफुटीसारखा पाऊस होतो. वातावरणातील बदलानुसार मोसमी पावासाच्या हालचालीही अचानकपणे बदलल्या आहेत. त्यामुळे 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रासह, देशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुढील काळात, कोकणात पावसात घट होऊन मराठवाडा ,विदर्भामधील दुष्काळी भागांमध्ये देखील चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.'' वातावरणातील हे बदल समजून घेण्याची गरज असल्याचेही ते सांगतात. \n\nमराठवाड्यात ऑक्टोबरमध्ये अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िधानपरिषदेवर आहेत. अनिल परब ठाकरे कुटुंबीयांच्या अत्यंत विश्वासू व्यक्तींपैकी असल्यामुळे त्यांच्या नावाबाबत पूर्वीपासूनच एकमत होतं. \n\n\"स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरेसुद्धा विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत विधानपरिषदेतील आणखी नेते घेणं त्यांनी टाळलं. नीलम गोऱ्हे यांचीसुद्धा मंत्रिपदावर येण्याची इच्छा होती. पण त्या विधानपरिषदेच्या उपसभापती आहेत. तसंच सध्याच्या समीकरणांमुळे मंत्रिमंडळातील महिलांची संख्या कमी असूनसुद्धा त्यांना संधी मिळू शकलेली नाही.\" \n\nअसंच मत महाराष्ट्र टाईम्सचे वरीष्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मंडळात स्थान मिळाल्यामुळे तिथं एक चेहरा त्यांना मिळाला. त्यामुळेच रामदास कदम यांचं नाव वगळण्यात आलेलं असू शकतं,\" असं ते सांगतात. \n\nराही भिडे यांच्या मते, \"शिवसेनेला सगळ्यांना सामावून घेण्यात आपली शक्ती वापरली आहे. त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मंत्रिपदं द्यावी लागली. तसंच पक्षाची स्थिती मजबूत करण्यासाठी त्यांनी इतर भागातील नेत्यांना मंत्रिपदं दिली आहेत. पण हे करत असताना काही मोठे निर्णय त्यांना घ्यावे लागले. वगळलेल्या नेत्यांना इतर जबाबदारी देण्यात येऊ शकते.\"\n\nपण काही नेत्यांना वगळण्यात आलं असलं तरी शिवसेनेने या मंत्रिमंडळात अनुभवी आणि नवखे असं समतोल योग्य प्रकारे राखलं आहे, असंसुद्धा भिडे यांना वाटतं. \n\nतर याबाबत बोलताना लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात, ज्येष्ठ नेत्यांना दूर ठेवणं हे एका दृष्टीनं योग्यही आहे. कारण विधान परिषदेतल्या नेत्यांना संधी दिल्याबद्दल गेल्यावेळेस नाराजीही व्यक्त झाली होती. शिवाय रावते किंवा कदम हे एकनिष्ठ शिवसैनिक आहेत. त्यांच्याकडे सल्लागार समिती किंवा अन्य जबाबदारी सोपविली जाऊ शकते. \n\nदीपक केसरकरांना वगळण्याचं कारण अस्पष्ट\n\nदीपक केसरकर यांना मंत्रिपद न मिळण्याचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं विजय चोरमारे यांना वाटतं. चोरमारे पुढे सांगतात, \"त्यांना मंत्रिपद नाकारण्यासारखी कोणतीच परिस्थिती नव्हती. शिवसेनेने विधानपरिषदेतील मोठे चेहरे वगळण्यामागचं कारण समजू शकतो. पण विधानसभेतून निवडून आलेले, मंत्रिपदावर कामगिरी चांगली असलेले तसंच कट्टर राणे विरोधक असणारे दीपक केसरकर यांना का वगळण्यात आलं, हे समजण्यापलीकले आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िनय प्रवासही सुरू झाला होता. \n\n1973 साली आलेल्या दाग चित्रपटात कादर खान वकिलाच्या एका लहानशा भूमिकेत दिसले होते. त्यानंतर 1977मध्ये एका चित्रपटात त्यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका केली. यानंतर खून पसीना, शराबी, नसीब, कुर्बानी असा यशस्वी चित्रपटांची मालिका सुरू झाली. कादर खान चित्रपटसृष्टीत खलनायकाच्या भूमिकेत चांगलेच स्थिरावले. \n\nअमिताभ बच्चन यांच्यासोबत मैत्री\n\nकादर खान यांच्याकडं एक मजेदार कौशल्य होतं. त्यांना लिप-रिडिंग करायला जमायचं. म्हणजे लांबूनच एखाद्याच्या ओठांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा चित्र-विचित्र चेहरे करून प्रेक्षकांना कसं हसवायचं याची पक्की समज कादर खान यांना होती. \n\nहरहुन्नरी कादर खान \n\nकादर खान हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व होतं. अभिनयासोबतच ते उस्मानिया विद्यापीठातून अरबी भाषेचे धडेही गिरवत राहिले. \n\nगेल्या एक दशकापासून कादर खान चित्रपटाच्या दुनियेपासून दूर गेले होते. अरबी शिकल्यानंतर त्यांनी स्वतःला धार्मिक कामांमध्ये गुंतवून घेतलं. तब्येत खराब झाल्यानंतर ते अधिककाळ आपल्या मुलांसोबत कॅनडामध्येच राहू लागले. \n\nकादर खान यांनी चित्रपट लेखन, संवाद आणि अभिनयाची स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली. ज्यांच्याकडे उत्तम संवादशैली, लेखनाचा गुण आणि अभिनयक्षमता आहे, असे कलाकार खरंच कमी असतात. \n\nचित्रपट रसिक या नात्यानं मला नेहमी वाटत की कादर खान यांच्या क्षमतांचा योग्य वापर चित्रपटसृष्टीनं करून घेतला नाही. \n\nकादर खान यांच्या अजरामर संवादांची एक झलक:\n\nहम -मोहब्बत को समझना है तो प्यारे ख़ुद मोहब्बत कर, किनारे से कभी अंदाज़े तूफ़ान नहीं होता.\n\nअग्निपथ-विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महीना 8 दिन और ये सोलहवां घंटा चालू है'\n\nकुली-हमारी तारीफ़ ज़रा लंबी है.बचपन से सर पर अल्लाह का हाथ और अल्लाहरख्खा है अपने साथ. बाजू पर 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूं, काम करता हूँ कुली का और नाम है इक़बाल\n\nअंगार-ऐसे तोहफे (बंदूकें) देने वाला दोस्त नहीं होता है, तेरे बाप ने 40 साल मुंबई पर हुकूमत की है इन खिलौनों के बल पर नहीं, अपने दम पर' \n\nसत्ते पे सत्ता- दारू-वारू पीता नहीं अपुन. मालूम क्यों ? क्योंकि दारू पीने से लिवर ख़राब हो जाता है. वो उस दिन क्या हुआ अपुन दोस्त का शादी में गया था. उस दिन ज़बरदस्ती चार बाटली पिलाई. वैसे मैं दारू नहीं पीता क्योंकि दारू पीने से लिवर ख़राब हो जाता है.\n\nमुक़दर का सिकंदर- ज़िंदगी का सही लुत्फ़ उठाना है तो मौत से खेलो\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िनाऱ्यावर आरडाओरड सुरू झाली. त्यावेळी त्यांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा किनाऱ्यावर फिरायला आलेल्या पवन धानमेहेर, साईराज पागधरे, जतीन मंगेला आणि भाविक दवणे या चार तरुणांनी पाण्यात उड्या घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. \n\nया चारही मुलांशी आणि सनत तन्ना यांच्याशी केलेल्या थेट बातचीतीचा व्हीडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा. \n\nज्या बोटीवर हा सर्व प्रकार घडला त्या बोटीमध्ये प्रवासीसंख्या वाढवण्यासाठीही बदल करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. बोटीवर बसण्याच्या सीटवर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"च्या नजरेत कशी आली नाही? \n\n- ‎जर डहाणू किनाऱ्यावर बोट पर्यटन सुरू झालं होतं, तर त्याची माहिती सार्वजनिकरित्या नागरिकांना का देण्यात आली नाही? \n\n- ‎हा अपघात नेमका कशामुळे झाला - विद्यार्थी सेल्फी काढताना की बोट चालक बोट वळवताना? \n\n- ‎कोस्ट गार्डच्या बोटी नादुरूस्त अवस्थेत का पडून आहेत?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िनिटांनी केलं आहे.\n\nयासोबत सावंत यांनी एकामागून एक आणखी काही ट्विट केले. \n\nत्यांनी प्रेम हनवते यांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिला. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी केळुसकर यांनी 1907 साली लिहिलेल्या पुस्तकातही छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथात महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल लिहिल्याचं सावंत यांनी सांगितलं. तसंच शिवाजी महाराजांच्या राज्यात मुस्लीम प्रजेला आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना कधीच उपद्रव करण्यात आला नाही, असं मत सचिन सावंत यांनी मांडलं. \n\nइतिहासकारांचं मत काय?\n\nयाप्रकर... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही. \n\nकुठल्याही एका पुस्तकावरून शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असं म्हणता येणार नाही. कांदबरीकार किंवा लेखक पुस्तकात काहीही लिहू शकतो. आवळसकर यांनीही अशा प्रकारचं काही लेखन केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही,\" असं पांडुरंग बालकवडे यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...िनिधित्व करत नाहीत. 'रिपब्लिक ऑफ आयर्लंड' हा ब्रिटिश आईल्सचा भाग असला तरी या देशातील नागरिक ब्रिटिश म्हणून ओळखले जात नाहीत. \n\nथोडक्यात इंग्लंड आणि आयर्लंड म्हणजे भावबंदकी वागवणारे सख्खे भाऊ. \n\nक्रिकेट खेळणारं कुटुंब\n\nआयर्लंडमधल्या डब्लिन शहरात मॉर्गन लहानाचा मोठा झाला. रश क्रिकेट क्लब हे मॉर्गनचं दुसरं घरच. निसर्गाची मुक्त उधळण आणि अमाप शांतता हे डब्लिनचं वैशिष्ट्य. मॉर्गनला क्रिकेटचा वारसा घरातूनच मिळालेला.\n\nमॉर्गनचे वडील क्रिकेट खेळायचे. इऑनच्या दोन बहिणी आणि तीन भाऊही क्रिकेट खेळतात. मात्र इऑ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े 2011 वर्ल्ड कपसाठी पात्र होण्याचा मान मिळवला. \n\nबेटर प्रॉस्पेक्ट्सचा विचार करता मॉर्गन इंग्लंडसाठी खेळणार अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. 2011 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडला स्थान मिळवून दिल्यानंतर मॉर्गनने करिअरमधला सगळ्यात कठोर निर्णय घेतला. जिथे त्याचं बालपण गेलं, जिथे त्याने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली त्या आयर्लंडला सोडून मॉर्गनने इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला.\n\nमायदेशाशी असलेली नाळ तोडून सख्ख्या शेजारी देशाकडून खेळण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या अवघड होता. मात्र व्यावहारिकतेचा मुद्दा लक्षात घेतला तर मॉर्गनने केलेलं स्थलांतर रास्त होतं.\n\nइऑन मॉर्गन IPLमध्ये कोलकाता नाईट राईडर्सकडून खेळला\n\nआयर्लंडमध्ये क्रिकेट शिकून इंग्लंडचा फायदा करून देणार म्हणून मॉर्गनवर टीकाही झाली. मात्र कुलपणासाठी प्रसिद्ध मॉर्गनने वाचाळपणा केला नाही. आयर्लंडप्रती मी कृतज्ञ असं सांगता सांगता मॉर्गन इंग्लंडचा झाला होता. 2011 वर्ल्ड कपमध्ये मॉर्गन इंग्लंडच्या जर्सीत दिसला आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. \n\nहे स्थलांतर मॉर्गनच्या पथ्यावर पडलं. 2009 मध्ये 23व्या वर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत 34 चेंडूत 67 आणि ट्वेन्टी-20 स्पर्धेत 45 चेंडूत 85 धावांच्या खेळीने मॉर्गनने छाप उमटवली. पुढच्याच वर्षी IPL स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने त्याला संघात घेतलं. ही भागीदारी फार काळ चालली नाही. काही वर्षांनंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने मॉर्गनचं नैपुण्य हेरलं. त्यानंतर मॉर्गन कोलकाता संघाच्या कोअर टीमचा भाग झाला. क्रूर आणि तोडफोड न वाटता चौकार-षटकारांची आतषबाजी हे मॉर्गनचं वैशिष्ट्य आयपीएलमध्येही पाहायला मिळालं. \n\nइंग्लंडसाठी वनडेतला आधारस्तंभ झालेल्या मॉर्गनने कसोटी पदार्पणही केलं. मात्र कसोटीसाठी आवश्यक असलेला संयम आणि तंत्रकौशल्य नसल्याने मॉर्गन त्या संघात स्थिरावून शकला नाही. मात्र वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये मॉर्गन इंग्लंड संघाचा कणा झाला. दडपणाच्या क्षणी शांत राहून योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेमुळे अँड्र्यू स्ट्रॉसनंतर इंग्लंडच्या नेतृत्वाची धुरा मॉर्गनकडे आली. \n\nइऑन मॉर्गन इंग्लंडसाठी टेस्ट मॅचेसही खेळला.\n\nमधल्या फळीत बॅटिंग आणि कॅप्टन्सी अशा दोन्ही आघाड्या मॉर्गन सांभाळू लागला. कामगिरीत सातत्य असल्याने त्याला वगळण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. मॉर्गनचं इंग्लंड करिअर बहरत असताना दुसरीकडे मॉर्गनविना खेळणाऱ्या आयर्लंडनेही सकारात्मक वाटचाल करत..."} {"inputs":"...िनेमातलं एक दृश्य. या सिनेमाची प्रत आता जतन करून ठेवण्यात आली आहे.\n\nमूकपटाची अवस्था तर अत्यंत वाईट आहे. भारतात एकूण 1138 मूकपट तयार करण्यात आले होते. यापैकी आज केवळ 29 मूकपट उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर 1930 ते 1950 या 20 वर्षांच्या काळात मुंबईत तयार करण्यात आलेल्या 2000 चित्रपटांपैकी 80% चित्रपट आज अस्तित्वात नाहीत. \n\nडुंगरपूर आणि त्यांच्या टीमला गेल्या वर्षी मुंबईतल्या एका गोदामात तब्बल 200 चित्रपटांच्या प्रती सापडल्या. डुंगरपूर सांगतात, \"तिथे चित्रपटांच्या प्रती आणि निगेटिव्ह्ज होत्या आणि त्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर्धनाचं 300 हून अधिक लोकांना प्रशिक्षण दिलं. \n\nया संस्थेने आतापर्यंत भारतातल्या नामवंत फिल्म मेकर्सचे 500 चित्रपट, स्वातंत्र संग्रामातील फुटेज आणि काही भारतातील चित्रपटांचा संग्रह आणि संवर्धन केलं आहे. या संग्रहात अत्यंत दुर्मिळ फुटेजही आहे. यात भारतातले ऑस्कर विजेते दिग्दर्शक सत्यजीत रे आणि इटालियन-अमेरिकी दिग्दर्शक फ्रँक कॅपरा यांच्या संभाषणाचंही फुटेज आहे. डुंगरपूर यांच्याकडे भारतीय चित्रपटांच्या स्मृतिचिन्हांचाही संग्रह आहे. यात हजारो जुनी छायाचित्रं, फोटो निगेटिव्ह्ज आणि चित्रपट पोस्टर्सचा समावेश आहे. \n\nभारताच्या लोप पावत चाललेल्या चित्रपट वारशाची जबाबदारी उचलण्याची गरज अमिताभ बच्चन यांनी कायमच बोलून दाखवली आहे. दोन वर्षांपूर्वी कोलकत्यात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते म्हणाले होते, \"भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गजांचं अपार योगदान दिलं आहे. आमची पिढी त्यांचं हे योगदान ओळखते. पण, दुर्दैवाने त्यांचे बहुतांश चित्रपट आज नष्ट झालेत किंवा भंगारात टाकण्यात आले आहेत.\"\n\n\"आपल्या चित्रपटाच्या वारशांपैकी खूप कमी आज शिल्लक आहे आणि जे काही उरलं आहे त्याच्या संवर्धनासाठी तातडीने पावलं उचलली नाही तर इथून 100 वर्षांनंतर आपल्या आधी जे होऊन गेलं आणि जे चलचित्र रुपात आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलं त्याची कुठलीही आठवण देखील उरणार नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...िन्यात झारखंडनं सात लाख साठहजार बोगस रेशन कार्डं रद्द केली. यापैकी बहुतांशी रेशन कार्ड आधारशी संलग्न नसल्यानं रद्द ठरवली गेली. सरकारच्या या निर्णयामुळे हजारो गरिबांना अन्नापासून वंचित राहावं लागलं. \n\nज्येष्ठ नागरिकांना पेन्शन मिळवण्यासाठीही लाच द्यावी लागल्याचं नजमा बीबी सांगतात.\n\nरेशन कार्ड रद्द होण्यामागचं नेमकं कारण काय याची चौकशी सुरू आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. \n\nझारखंडमध्ये साधारण 25,000 रेशन दुकानं आहेत. याद्वारे दोन दशलक्ष टन एवढा धान्यपुरवठा अनुदानित दरानं केला जातो. केवळ रेशन कार्ड... उर्वरित लेख लिहा:","targets":"नं मॅन्युअली नियंत्रित मशिन्सवर थंब प्रिट अर्थात बोटांचे ठसे जुळवण्यात अडचणी येत असल्यामुळे रेशन दुकानातून अनेक लाभार्थींना अनुदानित धान्याविना परत पाठवण्यात येत असल्याच्या आरोपांचं कौशल यांनी खंडन केलं. \n\n\"जानेवारीत महिन्यातच 4.7 दशलक्ष नागरिकांपैकी आठ लाख जणांना आधार कार्ड संलग्नतेसंदर्भात अडचणी असूनही अनुदानित तत्वावर धान्यपुरवठा करण्यात आला,\" असं कौशल यांनी सांगितलं. \n\nझारखंडमधल्या अनेक पेन्शनर्स अर्थात निवृत्ती वेतनधारकांची हीच स्थिती आहे. झारखंड राज्यात 1.2 दशलक्ष ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि विकलांग व्यक्ती आहेत. 600-800 रुपये पेन्शनसाठी ते पात्र आहेत.\n\nगेल्यावर्षी सरकारनं पेन्शन मिळणाऱ्या खात्याशी आधार कार्ड संलग्न असणं अनिवार्य केलं. पेन्शन मिळणाऱ्या तीन लाख नकली लाभार्थींची नावं यादीतून रद्द करण्यात आली. \n\nरायलो देवी गेल्या वर्षभरापासून पेन्शनपासून वंचित आहेत.\n\nऋषभ मल्होत्रा आणि अमोल सोमानची यांनी आधार संदर्भात एक अभ्यास केला. त्यात ज्यांना पेन्शन नाकारण्यात आली त्यांच्या व्यथा मांडण्यात आल्या आहेत. \n\nते सांगतात, \"या प्रक्रियेत अनेकांना पेन्शन नाकारण्यात आली.\" \n\nकर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे असं झाल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे. या चुकांमुळे नाव आणि वयात मोठा घोळ झाला आहे.\n\nलिंकिगमधील चुका \n\nअशा चुकांमुळे अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. जन्माचा दाखला नसल्यामुळे किंवा डेटा ऑपरेटर्सवरच्या कामाच्या बोज्यामुळे अनेक खेड्यातील रहिवाशांना जन्माच्या मूळ तारखेऐवजी वेगळीच तारीख दिसते. \n\nसादविध या गावात जमा सिंग हे एक वृद्ध शेतकरी आहेत. आधार कार्डावर त्यांचं वय 102 दाखवल्यामुळे त्यांची पेन्शन थांबवली आहे.\n\n\"आम्ही जेव्हा बँकेत त्यांचं खातं उघडायला गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, त्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये तीन आकडी वय येत नाही. त्यामुळे अधिकारी आता आम्हाला त्यांचं वय 80 वर्षं टाकून नवीन आधार कार्ड तयार करण्याचा आग्रह धरत आहेत,\" असं त्यांचे शेजारी सांगत होते. \n\nआधार कार्ड संलग्न नसल्यामुळे राजकुमारी देवींची पेन्शन थांबवली आहे.\n\n\"मी किती वर्षांचा आहे ते मला माहिती नाही. पण माझ्यापेक्षा कमी वयाच्या लोकांना ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन मिळत आहे. हे बरोबर आहे का?,\" असं ते विचारतात.\n\nखुंटी हे ठिकाण विष्णूबंधपासून 100 किमी अंतरावर आहे. तिथे जवळजवळ 20 हजार जणांना चुकीचं लिंकिंग झाल्यामुळे पेन्शन नाकारली आहे. त्यात..."} {"inputs":"...िन्यात हळुहळु कोरोनावर नियंत्रण मिळवता आलं. \n\nआयपीएस अधिकारी नियती ठाकर-दवे मुंबईत झोन-5 च्या पोलीस उपायुक्त होत्या. धारावी परिसर त्यांच्या अंतर्गत होता. \n\nधारावीने कोव्हिड-19 चा मुकाबला कसा केला. यावर बीबीसीशी बोलताना त्या म्हणतात, \"धारावीत मोठ्या संख्येने तरूण वर्ग राहतो. या वर्गाला मास्क वापरणं, हात वारंवार स्वच्छ करणं याचं महत्त्व पटवून देण्यात आलं. तरुणांनी याचं पालन केलं. माझ्यामते धारावीत काही प्रमाणात लोकांमध्ये कोव्हिड-19 विरोधात रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली असावी. त्यामुळे कोरोनाग्रस्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा टप्पा संशयितांचं क्वॉरेन्टाईन, तिसरा टप्पा डॉक्टरांनी उघडलेले दवाखाने आणि वेळीच संशयितांची ओळख. यामुळे धारावीने दाखवून दिलंय की कोरोनावर मात शक्य आहे.\" \n\n\"लोक आमच्याकडे ताप, खोकला, दम लागणं या तक्रारी घेवून येत होते. त्यांना तपासून आम्ही पालिकेला माहिती देत होतो. धारावीत 1 सार्वजनिक स्वच्छतागृह जवळपास 1200 ते 1400 लोक वापरतात. त्यामुळे पालिकेला सांगून याची योग्य स्वच्छता ठेवली,\" असं डॉ. पाचणेकर म्हणतात. \n\nडॉ. पाचणेकर म्हणतात, \"पालिका रुग्णालयात रूग्णांचा लोड खूप जास्त आहे. त्यामुळे जुलाब, उलट्या असलेल्या रुग्णांना मी क्लिनिकमध्येच सलाईन लावतो. जेणेकरून पालिका रुग्णालयावर या रुग्णांचा जास्त लोड येणार नाही. सर्व डॉक्टर आपल्या परिने पालिकेला सहकार्य करत आहेत.\" \n\nडॉ. पाचणेकर यांचा दवाखाना\n\nधारावीतील माटुंगा लेबर कॅम्प परिसर या भागातील कोव्हिड-19 चा हॉटस्पॉट होता. माटुंगा लेबर कॅम्पमध्ये आरोग्यसेवा देणारे डॉ. नवकेतन पेडणेकर म्हणतात, \"लेबर कॅम्पमध्ये परिस्थिती भयानक होती. 3 घरं सोडून 1 पेशंट आढळून येत होता. दिवसाला 300 रुग्ण तपासणीसाठी यायचे. मात्र आता परिस्थिती खूप बदलली आहे. केसेस खूप कमी झाल्या आहेत.\" \n\nहर्ड इम्युनिटीमुळे शक्य? \n\nधारावीत लोकांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित झालीये का? हे केसेस कमी होण्याचं कारण आहे का? यावर डॉ. पेडणेकर म्हणतात, \"हर्ड इम्युनिटी हे देखील केसेस कमी होण्यामागे एक कारण असण्याची शक्यता आहे. मी नाकारणार नाही. ज्या तरूणांना कोणताही आजार नाही त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली असावी.\" \n\nधारावीची स्वत:ची एक इकॉनॉमी आहे. या परिसरातून देश-विदेशात माल पाठवला जातो. धारावीत वर्षाची उलाढाल 650 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त असल्याची शक्यता वर्तवली जाते. \n\nधारावीत 5 हजारापेक्षा जास्त छोटे कारखाने आहेत. तर, 10 हजार पेक्षा जास्त कारखाने एका छोट्या खोलीत आहेत. \n\nपुन्हा गजबजली धारावी\n\nलॉकडाऊनमध्ये तीन महिने धारावीची आर्थिक उलाढाल पूर्णत: बंद होती. कारखाने ठप्प होते. मजूर हाताला काम नसल्याने गावी निघून गेले. \n\nतीन महिन्यांनंतर धारावी हळुहळु पूर्वपदावर येण्यासाठी धडपड करतेय. रस्त्यावर लोक दिसू लागले आहेत. एकदिवसाआडच्या फॉर्म्युलानुसार दुकानं उघडली आहेत. लेदर, जरी, कपडे बनवण्याचे कारखाने हळुहळू सुरू होत आहेत. \n\nधारावी\n\nपण धारावीचं गतवैभव प्राप्त होण्यासाठी काही महिने लागतील असं स्थानिकांचं म्हणणं..."} {"inputs":"...िफेंस रिव्ह्यू' च्या 22 सप्टेंबर 2014 च्या अंकात लिहितात, \"नाथू लामध्ये दोन्ही लष्कराचा दिवस कथित सीमेवर गस्त घालण्याने सुरू व्हायचा. या दरम्यान दोन्ही देशांच्या जवानांमध्ये शाब्दिक बाचाबाचीसुद्धा व्हायची. चीनच्या एका अधिकाऱ्याला थोडं-फार इंग्रजी यायचं. त्याच्या टोपीवर लाल कापड असायचं आणि ही त्याची ओळख होती.\"\n\n\"दोन्हीकडचे जवान एकमेकांपासून फक्त मीटरभर अंतरावर उभे असायचे. तिथे एक नेहरू स्टोन होता. याच ठिकाणाहून 1958 साली जवाहरलाल नेहरू ट्रॅक करत भूटानला गेले होते. काही दिवसातच दोन्ही देशांच्या जव... उर्वरित लेख लिहा:","targets":"घालण्याचं काम करत होते किंवा मोकळ्या जागेत उभे होते त्यांनाही काही मिनिटात ठार करण्यता आलं. गोळीबार एवढा होता की जखमी जवानांना सुरक्षित ठिकाणी न्यायलाही वेळ मिळाला नाही. भारताचे बरेचसे जवान मोकळ्या जागी उभे होते आणि तिथे आडोसा घेण्यासाठीसुद्धा जागा नसल्याने जखमी होणाऱ्यांची संख्या जास्त होती. चीनकडून मोठ्या प्रमाणावर गोळीबार होत असल्याचं बघून सगत सिंह यांनी तोफगोळ्यांनी हल्ला करण्याचा आदेश दिला.\"\n\n\"त्यावेळी तोफगोळ्यांनी हल्ला करण्याचा आदेश देण्याचा अधिकार केवळ पंतप्रधानांना होता. सेना प्रमुखही हा निर्णय घेऊ शकत नव्हते. मात्र, चीनचा दबाव वाढत होता आणि वरून कुठलाच आदेश येत नव्हता. हे बघता जनरल सगत सिंह यांनी तोफगोळ्यांनी हल्ला करण्याचा आदेश दिला. यामुळे चीनचं मोठं नुकसान झालं. यात त्यांचे 300 हून अधिक जवान ठार झाले.\"\n\nउंचीचा फायदा\n\n(नि.) मेजर जनरल व्ही. के. सिंह सांगतात, \"आपले जवान धारातीर्थी होताना बघून ग्रेनेडिअर्स संतापले. ते आपापल्या बंकरमधून बाहेर पडले आणि कॅप्टन पी. एस. डागर यांच्या नेतृत्त्वाखाली चिनी ठिकाणांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात कॅप्टन डागर आणि मेजर हरभजन सिंह दोघंही शहीद झाले आणि चीनच्या मशीनगन फायरिंगमध्ये अनेक भारतीय जवानही शहीद झाले.\"\n\n\"यानंतर सुरू झालेलं युद्ध तीन दिवस सुरू होतं. जनरल सगत सिंह यांनी लघू ते मध्यम अंतरावरच्या तोफ मागवल्या आणि चीनी ठिकाणांवर जबरदस्त हल्ला सुरू केला. भारतीय जवान उंचावर होते. तिथून त्यांना चीनी तळ स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे भारतीय तोफांचे गोळे योग्य निशाणा साधत होते. उत्तरादाखल चीनकडूनही गोळीबार सुरू होता. मात्र, ते भारतीय जवानांना बघू शकत नव्हते. त्यामुळे त्यांचा गोळीबार अंदाधुंद होता.\"\n\nब्लडी नोज\n\nजनरल व्ही. के. सिंह पुढे सांगतात, \"युद्ध संपल्यानतंर चीनने भारतावर आरोप केला की, आपण त्यांच्या क्षेत्रावर हल्ला केला. एकादृष्टीने ते योग्यही होते. कारण शहीद झालेल्या भारतीय जवानांचे पार्थिव चीनी सीमेतूनच काढण्यात आले होते. त्यांनी चीनच्या क्षेत्रात हल्ला केला होता.\"\n\nभारतीय जवानांनी दिलेलं प्रत्युत्तर भारतीय सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवडलं नाही आणि काही दिवसातच लेफ्टनंट जनरल सगत सिंह यांची बदली करण्यात आली. मात्र, मानसशास्त्रीयदृष्ट्या या चकमकीचा भारतीय जवानांना मोठा फायदा झाला.\n\nजनरल व्ही. के. सिंह सांगतात, \"1962 च्या युद्धानंतर भारतीय लष्कराच्या जवानांमध्ये चिनी..."} {"inputs":"...िफ्लेक्स आता सुधारले होते. पण मधू यांनी त्यानंतरही जीमला जाणं सुरू ठेवलं. त्यांना आता जीमला जाण्याचा छंदच लागला होता. जर जीमला नाही गेलं तर शरीरात वेगळीच अस्वस्थता वाटते. त्यानंतर ट्रेनरने मला बॉडी बिल्डिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. त्यांनी माझी ओळख रजत आणि बिंदिया यांच्याशी करून दिली. \n\nमधू यांचा प्रवास आता बॉडी बिल्डिंगच्या दिशेनं सुरू झाला. शरीर सुडौल करण्याबरोबरच मसल्स बनवण्याकडंही त्या लक्ष देऊ लागल्या. \n\nट्रायसेप्स दाखवत त्या म्हणाल्या, \"मी दररोज 2 तास व्यायाम करत होते. जास्तीतजास्त वजन उचण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"छ आणि चांगलं असावं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िबात नाही. त्यांची शेती आणि रोजगाराबाबतची धोरणं म्हणजे तर संकटच आहेत. त्याच्या विपरीत परिणामांनंतरही लोक त्याबाबत सवाल उपस्थित करत नाहीत. \n\nराजकारणाचा पोकळ अध्याय\n\nएक मात्र नक्की आहे की राजकारणात एवढी शांतता योग्य नाही. निवडणुकांमध्ये जे रंगबिरंगी वातावरण पाहिजे तसं दिसत नाही. \n\nखरंतर हा राजकारणाचा एक पोकळ अध्याय आहे. ज्यामध्ये सत्तेत असलेल्यांचं प्रसारमाध्यमांशी संगनमत आहे आणि मनमानी कारभार सुरू आहे. आणि दुसरीकडं विरोधी पक्ष आहे ज्यांचा कशातच ताळमेळ नाही. \n\nमोदी आणि अमित शाह यांचा भाजपवर वरचष्म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोक या परिस्थितीविरोधात आवाज उठवतील आणि लोकशाहीला पूरक असणारी चर्चा करतील. \n\nसत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारतील, केलेल्या कामाचा जाब विचारतील आणि देशहितासाठी एक चळवळ उभी करतील. कारण 2019 ची निवडणूक झोपेतच पार पडायला नको. \n\nलेखक शिव विश्वनाथन हे ओ.पी. जिंदाल विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िम अटकपूर्व जामीन अर्ज देता येणार नाही, असं सांगत याचिका फेटाळून लावली. त्यानंतर वाझेंचा एनआयएने जबाब नोंदवला होता.\n\nजिलेटीन च्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ गाडी 25 फेब्रुवारी रोजी पोलिसांना उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळली होती.\n\nही स्कॉर्पिओ गाडी ज्यांच्या ताब्यात होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यातील रेती बंदर इथे आढळला होता. त्यानंतर हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी NIA ला दिलेल्या जबाबात सचिन वाझे यांच्यावर हत्येचा आरोप केला होता. त्यानंतर सचिन वाझे यांच्या भोवतीचे संशया... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.\n\n\"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली,\" असा आरोप विमला यांनी केला.\n\nविमला पुढे म्हणतात, \"26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते.\"'हिरेन यांचा मृतदेह मिळाल्यानंतर मी चार-साडेचार तासांनी पोहोचलो होतो'- सचिन वाझे \n\n\"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो,\" असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.\n\nया जबाबात विमला पुढे आरोप करतात, \"माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे.\"\n\nएटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. \n\nनेमकं काय घडलं होतं?\n\nउद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\n\nस्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती.\n\nहा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या होत्या. \n\nमुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.\n\nस्फोटकांनी भरलेली गाडी ज्यांच्या ताब्यात होती त्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच आढळला आणि प्रकरण आणखीनच चिघळलं. \n\nपोलिसांच्या माहितीनुसार, मनसुख हिरेन यांचा मृतदेह खाडीत 50-60 फूट आत मातीत रूतला होता. क्रेनच्या मदतीने मृतदेह काढण्यात आला.\n\nरेतीबंदर भागात मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळून आला.\n\nमृतदेहावर खूप माती लागली होती. शरीरात पाणी आणि माती गेल्याचा संशय आहे. मृतदेहाच्या चेहऱ्यावर कानटोपीसारखं मास्क होतं. त्यात 3-4 रुमाल होते. हे रुमाल पोलिसांनी जप्त केले आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो..."} {"inputs":"...िया आणि त्याच्या आसपासच्या परिसरात काम करणाऱ्या Sustaining Environment And Wildlife Assemblage (SEWA) या संस्थेचे अध्यक्ष सावन बाहेकर यांनी माळढोकचं महाराष्ट्रात पुनरुज्जीवन आता फारच कठीण असल्याचं सांगितलं. \n\nमाळढोकला वाचवण्यात आपण कमी पडलो, विशेष करून वास्तव लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात पूर्ण अपयश आल्यानं आजची स्थिती निर्माण झाल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nमहाराष्ट्रात माळढोक किती?\n\nमात्र WIIचे संशोधक बिलाल हबीब यांच्यानुसार \"या सर्व्हेमध्ये एकही माळढोक आढळला नाही, म्हणजे महाराष्ट्रात माळढोक नामश... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीटर इतकं होतं. या अभयारण्यात सर्वांत मोठा भाग नाणज या गावातला आहे.\n\nसोलापूर आणि अहमदनगरमधले प्रत्येकी तीन तालुके मिळून एकूण 366 चौरस किलोमीटरवर हे अभयारण्य पसरलं आहे. \n\nपण चंद्रपूरमध्ये माळढोकचा अधिवास संरक्षित नाही. \n\nनाणज इथल्या अभयारण्यात 3 वर्षांपूर्वी दोन नर पक्षी दिसले होते.\n\nनाणज परिसरात GIB ची फिरती पथकं आहेत. या पथकात असणारे पक्षीप्रेमी शिवकुमार मोरे यांनी सांगितलं की, माळढोकची एक मादी जून-जुलैमध्ये दिसली होती. गेल्या वर्षी याच परिसरात दोन माद्या दिसल्या होत्या, असंही त्यांनी सांगितलं. \n\nयावर्षी चांगला पाऊस झाल्यानं गवताची उंची वाढलेली आहे, त्यामुळे माळढोक दिसण्यात अडचण येत असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nमहाराष्ट्रातलं माळढोकसाठी अधिवास योग्य क्षेत्र\n\n2015 साली WII आणि वनविभागानं नाणज आणि चंद्रपूरमध्ये माळढोकचा Satellite Telemetry Survey घेतला होता. यामध्ये माळढोकला GPS बसवून त्यांच्या अधिवासाचा अभ्यास करण्यात आला. \n\nसंरक्षित क्षेत्राबाहेरही माळढोक वावरत असल्याचं या अभ्यासातून दिसून आलं होतं. माळढोकसाठी महाराष्ट्रातील जवळपास 50,000 चौरस किलोमीटर क्षेत्र सुयोग्य असल्याची माहिती WIIच्या हबीब यांनी दिली. \n\nनाणजमधील माळढोकचा जुना फोटो.\n\nमनुष्यवस्ती असलेल्या परिसंस्थेत माळढोकचं संरक्षण आणि संवर्धन कसं करता येईल, याबद्दल सूचना या अभ्यासात करण्यात आल्या आहेत. \n\nट्रॅकिंग द ग्रेट इंडियन बस्टार्ड इन महाराष्ट्र या नावानं हा अभ्यास करण्यात आला आहे.\n\nअभ्यासातील सूचना \n\n1. अधिवास क्षेत्रात कीटकनाशकांचा वापर कमी करणे, सेंद्रिय शेतीचा स्वीकार करणे. \n\n2. वन्यजीवस्नेही शेतीचा अंगीकार करणे. काही जमीन वन्यजीवांसाठी सोडून देणे. \n\n3. पारंपरिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी योजना राबवणे. \n\n4. मनुष्यवस्ती असलेल्या परिसंस्थेत माळढोक संवर्धनात लोकसहभाग वाढवणे.\n\n5. आठ वर्षांत 7 माळढोक विजेच्या तारांना धडकून दगावले आहेत. त्यामुळे अतिउच्च आणि मध्यम दाबाच्या विजेच्या तारा भूमिगत कराव्यात, ही महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. एक माळढोक सुद्धा दगावणे माळढोकच्या अस्तित्वासाठी धोकादायक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. \n\n6. माळढोक अभयारण्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव असू नये. \n\n7. बंदिस्त जागेत माळढोकची पैदास करण्याची तातडीची गरज. या पक्ष्याचं प्रजनन अत्यंत संथ असल्यानं बंधिस्त जागेत पैदासचा प्रकल्प यशस्वी होण्यात बराच वेळ लागेल असं यात..."} {"inputs":"...िया उमटल्या असून सोशल मीडिया वापरकर्ते थेट शिवसेनेलाच नाव बदलण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. संतोष शिंदे नावाच्या एका व्यक्तीने अशाच प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाच्या शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराबाबतच्या ट्विटवर दिल्याचं दिसून आलं. \n\nसंपूर्ण विचाराअंती निर्णय\n\nया विषयावर 60 वर्षांपूर्वीच चर्चा होऊन सर्वांनी संपूर्ण विचारांती त्याचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवलं, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी दिली. \n\nते सांगतात, \"स्थापनेच्या वेळी याबाबत चर्चा करण्यात आली होती. ज्यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबा दिला जात असेल तर संक्षिप्तकरणामुळे विद्यापीठाच्या नावातून 'शिवाजी' हा शब्दच पुसला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे येथील सर परशुराम कॉलेजचे 'एस.पी.' कॉलेज झाले. बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी कॉलेजचे 'आरपीडी' कॉलेज झाले.\"\n\n\"बडोद्याच्या सयाजीराव महाराज विद्यापीठाचे 'एसएम विद्यापीठ' झाले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आज 'एसएनडीटी' या नावानेच उच्चारले जाते. आता, मोठ्या नावाचं संक्षिप्तकरण करण्याच्या सवयीचा फटका शिवाजी विद्यापीठाच्या नावाला बसण्याची शक्यता आहे,\" असं ते सांगतात. \n\nयाबाबत सदानंद मोरे यांनी इतर काही उदाहरणं समजून सांगितली.\n\nगोपाळकृष्ण गोखले रोड असं नाव असेल तर लोक संपूर्ण नाव घेत नाहीत. पुण्यात अप्पा बळवंत चौक आहे. लोक त्याला एबीसी म्हणतात. खरंतर अप्पा बळवंत मेहेंदळे असं नाव आहे. रामानंद तीर्थ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अशी काही नावे आहेत. \n\nया सगळ्या विद्यापीठांच्या नावांची लघुरुपं लोकांनी दैनंदिन व्यवहारात तयार केली आहेत. बाबासाहेब आंबेडकर, तुकडोजी महाराज यांचा उल्लेख होत नाही. तसं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं होऊ नये असं वाटत असेल तर शिवाजी विद्यापीठ ठेवावं. जेणेकरून लोक शिवाजी विद्यापीठच म्हणतील. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं कोणीही म्हणणार नाही. \n\n'शिवाजी महाराज सर्वांच्याच मनात'\n\nशिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू आहेत. महाराजांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी मराठी माणूस सोडत नाही. मराठी माणसाला त्यांच्याप्रती कृतज्ञ वाटतं. शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं, त्यांच्याप्रती आदर व्यक्त व्हावा यासाठी मोठ्या संस्थांना, वास्तूंना त्यांचं नाव देण्यात येतं. तो उद्देश सफल होणार नसेल तर आपण थोडा विचार करायला हवा, असं मत सदानंद मोरे व्यक्त करतात. \n\n\"पण असं असलं तरी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांच्या हेतूबाबत शंका नसल्याचंही मोरे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, \"हा व्यवहार्य मुद्दा आहे. यात तात्विक काहीही नाही. ज्यांनी विद्यापीठाच्या नामबदलाची मागणी केली आहे त्यांच्या मनात अन्य मराठी माणसांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि कृतज्ञता आहे. त्यांच्या हेतूबद्दल जराही शंका नाही. मात्र नाव मोठं करून हेतू साध्य होणार नाही. यात भावनांचा मुद्दा नाही. भावना सगळ्यांची चांगलीच आहे. विरोधाचाही विषय नाही. काय होऊ शकतं..."} {"inputs":"...िया टुडेशी बोलताना सांगितलंय.\n\nजॉय थॉमस यांची कबुली?\n\nपीएमसीचे माजी कार्यकारी संचालक जॉय थॉमस यांनी रिझर्व्ह बँकेच्या चीफ जनरल मॅनेजरना एक साडेचार पानी पत्र लिहून याविषयीचा तपशील कळवला आहे. 1986 पासून वाधवान कुटुंबाने बँकेची कशी मदत केली आणि बँकेचे वाधवान यांच्या कंपन्यांसोबतचे व्यवहार कसे वाढत गेले, याविषयीचा तपशील या पत्रात आहे. \n\n2004 मध्ये ज्यावेळी मराठा मंदिर को-ऑपरेटिव्ह बँक, साऊथ इंडियन को-ऑपरेटिव्ह आणि ग्लोबल ट्रस्ट बँक एकाचवेळी कोसळल्या, त्याचा फटका पीएमसीलाही बसला. अनेक ठेवीदारांनी घाब... उर्वरित लेख लिहा:","targets":"बवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ियाने हादी सरकारला ताकद पुरवण्यासाठी सैनिकी कारवाई सुरू केली. \n\nहौदी बंडखोरांना शियाबहुल इराणचा पाठिंबा मिळतो, असं सौदी अरेबियाला वाटतं. इराणचे सौदीसोबतचे संबंध तणावाचे राहिले आहेत. \n\nहौदी बंडखोरांना पाठिंबा दिल्याचा आरोप सौदी सरकार इराणवर करतं. तसंच अरब देशांत प्रभाव वाढण्यासाठी इराण असं करत असल्याचं सौदीचं म्हणणं आहे. येमेनची सर्वाधिक सीमा सौदी अरेबियाला लागून आहे. \n\nसौदीचे साथीदार\n\nयेमेनमधल्या हौदी बंडखोरांना हरवणं हे सौदींच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या फौजेचं ध्येय आहे. त्यांच्या फौजांमध्ये जास्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेले. दरम्यान संयुक्त राष्ट्रांनी येमेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले आहेत, पण त्याचा काहीही ठास परिणाम झालेला दिसत नाही.\n\nगेल्या काही महिन्यांत हादी यांच्या फौजेनं हौदी बंडखोर आणि सुन्नी फुटारवाद्यांना आदेनमध्ये घुसण्यापासून रोखलं आहे. \n\nऑगस्ट महिन्यात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालच्या फौजांनी आदेनवर नियंत्रण मिळवलं आणि त्यासोबतच येमेनच्या दक्षिण प्रांतातल्या हौदी बंडखोरांना हुसकावून लावलं.\n\nदरम्यान अल्-कायदाच्या कट्टरवाद्यांनी येमेनमधल्या संघर्षमय परिस्थितीचा फायदा घेतला. त्यांनीही हादी यांच्या फौजेविरोधात हल्ले करण्यास सुरूवात केली. \n\nहौदी बंडखोरांचं सना आणि दक्षिणेकडच्या ताईज शहरावरचं नियंत्रण कायम आहे. तिथून ते सौदी अरेबियाच्या सीमेवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहेत.\n\nहौदी आणि सालेह यांचे संबंध का बिघडले ?\n\nहौदी बंडखोर आणि सालेह समर्थकांमधले संबंध बिघडत असल्याचं मागील काही दिवसांपासून समोर येत होतं. सनामध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला हिंसक घटना घडल्या होत्या.\n\nसालेह 2 डिसंबरला टीव्हीवर दिसून आले. दोन्ही गटांत चर्चा करण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी आपण इच्छुक आहोत, असं त्यांनी सांगितलं होतं.\n\nसालेह यांच्या प्रस्तावाकडे सौदीकडून सकारात्मक नरजेनं पाहण्यात आलं. पण, हौदी बंडखोरांना मात्र सालेह यांची ही भूमिका पटली नाही. आणि त्यांनी सालेह यांच्यावर दगाबाजीचा ठपका ठेवला. \n\nतसंच सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील आघाडीविरोधात लढण्याचा हौदी बंडखोरांनी निर्णय घेतला.\n\n\"यात काहीही हैराण करण्यासारखं नाही. सालेह यांचा इतिहास पाहता तिथले नेते स्व:हितासाठी केव्हाही आपली भूमिका बदलू शकतात,\" असं बीबीसीच्या अरबी सेवांचे पत्रकार एडगार्ड जल्लाड सांगतात.\n\n\"सुरुवातीला हौदी बंडखोर आणि सालेह यांची आघाडी नाजूक स्थितीत होती. येमेन कधी काळी सौदीचा मित्रही राहिलेला आहे, ही बाब इथं ध्यानात घेण्यासारखी आहे,\"\n\nसालेह यांच्या मृत्यूनंतर या क्षेत्रातला तणाव अधिकच वाढेल आणि संघर्षाचं हे संकट संपवणं अधिकच अवघड होईल, असं जाणकारांचं मत आहे. \n\nया संघर्षामुळे सर्वात जास्त नुकसान नागरिकांचं झालं आहे. आतापर्यंत झालेल्या हल्ल्यात 8600 लोकांनी जीव गमावला आहे.\n\nहे वाचलं का ?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िरण्याचा आनंदही लुटला. सकाळी 7 वाजता आम्ही निघालो की रात्री 8 वाजेपर्यंत आम्हाला विविध पर्यटन स्थळं दाखवण्यात यायची.\" \n\n\"आम्हाला लंडन दाखवण्यासाठी सुरक्षारक्षकांच्या दोन गाड्या आणि आमची एक गाडी अशा तीन गाड्यांची सोय करण्यात आली होती. त्यांनी आम्हाला भुयारी रेल्वे दाखवली. त्या रेल्वेने आम्ही 40-50 किलोमिटरचा प्रवास केला. तसेच इतरही अनेक ठिकाणी आम्ही भरपूर फिरलो. तसंच लंडनमध्ये जिथे भारतीय लोकं राहातात त्याही भागात आम्ही फिरायला गेलो. त्या भागात अगदी भारतासारखं हवं ते भारतीय जेवण मिळतं हे पाहूनही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िरांमध्ये झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्यांमुळे दुःखी होते आणि 'बाँबस्फोटाचा बदला बाँबस्फोटानेच' घेऊ इच्छित होते.\n\nया साखळी स्फोटांच्या प्रकरणात संघाचे नेते इंद्रेश कुमार यांची सुद्धा चौकशी करण्यात आली होती.\n\nइंद्रेश कुमार\n\nपहिल्या चार्जशीटमध्ये नाबा कुमार उर्फ स्वामी असीमानंदबरोबरच सुनील जोशी, रामचंद्र कालसंघ्रा, संदीप डांगे आणि लोकेश शर्मा यांचीही नावं होती. या सर्वांनी मिळून देशी बनावटीचा बाँब तयार केल्याचा आरोप त्यांच्यावर होता.\n\nCBIने 2010मध्ये हरिद्वारमध्ये असीमानंद यांना अटक केली होती. अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुरोहितसहीत सात इतर जणांना आरोपी ठरवण्यात आलं होते. नंतर या घटनेचा तपासही NIAकडे आला.\n\nकर्नल पुरोहीत\n\nकर्नल पुरोहीत यांनी गुप्त बैठकांमध्ये बाँबस्फोटांसाठी विस्फोटक जमा करण्यास सहमती दर्शविली होती, असं NIAने म्हटलं होतं.\n\nतथापि, कर्नल पुरोहीत हे नेहमी न्यायालयात स्वतःला राजकीय बळी ठरवण्यात येत असल्याचा दावा करत आले.\n\n13 मे 2016ला NIAने नवीन चार्जशीट दाखल केली. यामध्ये रमेश शिवाजी उपाध्याय, समीर शरद कुलकर्णी, अजय राहिरकर, राकेश धावडे, जगदीश महात्रे, कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित, सुधाकर द्विवेदी उर्फ स्वामी दयानंद पांडे, सुधाकर चतुर्वेदी, रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे यांच्या विरोधात सबळ पुरावे असल्याचा दावा केला होता.\n\nयाशिवाय साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, शिव नारायण कालसांगरा, श्याम भवरलाल साहू, प्रवीण टक्कलकी, लोकेश शर्मा, धानसिंह चौधरी यांच्या विरोधात केस चालवण्याइतपत सबळ पुरावे नसल्याचाही दावा केला होता.\n\nएप्रिल 2017 मध्ये मुंबई हायकोर्टाने साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरला जामीन दिला पण कर्नल पुरोहित यांना जामीन नाकारण्यात आला.\n\nऑगस्ट 2017मध्ये कर्नल पुरोहित हे जेलमधून बाहेर आले. पण सर्वाधिक चर्चा झाली तेव्हा जेव्हा जेलमधून बाहेर पडलेल्या कर्नल पुरोहितांसाठी सैन्याची तीन वाहनं तिथं हजर होती.\n\nडिसेंबर 2017मध्ये मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर आणि कर्नल पुरोहीत यांच्यावरील मकोका (महाराष्ट्र संगठीत अपराध नियंत्रण कायदा) हटवण्यात आला. दोघांवर आता UAPA आणि IPCअंतर्गत खटले सुरू आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िरात पाणी थांबत नाही. ते सर्व पाणी या नाल्यांमधून जमिनीच्या आत निघून जातं. \n\n\"अजून एक गोष्ट आहे की, विदेशी संशोधकांना वाटतं की, इतकं सुंदर, इतकी अद्भूत वास्तू निर्मिती भारतीय कसे करू शकतात. त्यामुळे ते हे चमत्काराने अथवा परग्रहवासीयांनी बनवलं आहे असे सांगतात. मुळात त्या काळात म्हणजे इ.स. 600-800 या काळात भारतीयांकडे जे तंत्र होते, जे विज्ञान अवगत होतं, ते आजच्या काळापेक्षा फार पुढचं होतं. त्यामुळे हिडन सिटी अथवा एलियन हे काही नाही. हे आपल्या लोकांनी बांधलेलं आहे.\"\n\nऔरंगजेबाने कैलास मंदिर तोडण्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"िहासात नोंद आहे. औरंगजेब त्याकाळी स्वतःला पीर समजायचा. स्वतःला जिंदा पीर म्हणवून घ्यायचा. ज्या वेळी औरंगजेबाने मराठाविरोधी लष्करी मोहीम सुरू केली, तेव्हा मराठ्यांच्या किल्ल्यांवरची मंदिरं पाडायला सुरुवात केली. विशेष म्हणजे या कामासाठी त्याने विशेष अधिकाऱ्यांची नेमणूक केली होती. मराठ्यांच्या ताब्यातील गड जिंकल्यानंतर तिथली दगडी बांधकामं असलेली मंदिर पाडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. \n\n\"अशा प्रकारे औरंगजेबाने मंदिरं पाडण्याचे दिलेल्या आदेशांची इतिहासात नोंद आहे. तर दुसऱ्या बाजूला काही मंदिरांना औरंगजेबानं इनाम देण्याचे देखील पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. ज्या बहादूरगडावर संभाजी महाराजांचे डोळे काढण्याचे क्रूर आदेश दिले होते त्या ठिकाणी औरंगजेबाचा मुक्काम होता. \n\nत्या मुक्कामाच्या ठिकाणी असलेल्या भिंतीला लागून असलेलं विष्णू मंदिर आजही सुस्थितीत आहे. नैसर्गिकरित्या या मंदिराची अवस्था खराब झाली असली तरी ज्या ठिकाणी संभाजी महाराजांवर क्रूर अत्याचार करण्यात आले, त्या ठिकाणच्या मंदिराला हातही लावण्यात आला नव्हता हा विरोधाभास म्हणावा लागेल,\" असं इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं. \n\nतर कोल्हापूर मधील अंबाबाई मंदिरात खजिना असल्याची माहिती औरंगजेबाला झाली होती. मात्र हे मंदिर आजही सुस्थितीत आहे, असंही सावंत सांगतात.\n\nदौलताबादचे राजे हसन गंगू बहामनी यांनीदेखील कैलास मंदिराला भेट दिल्याचं डॉ. कुरेशी सांगतात. \"दौलताबादच्या किल्ल्यावर जेव्हा हसन गंगु बहामनी यांची ताजपोशी झाली, तेव्हा त्यांना कोणी तरी सांगितले की, इथून जवळच काही लेणी आहेत. ज्या तुम्ही पाहून नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल. तेव्हा बहामनी यांनी त्या पाहाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्यासाठी दौलताबाद ते वेरूळ रस्ता बांधण्यात आला. तसंच सर्व लेण्यांची स्वच्छता करण्यात आली. \n\n\"हसन गंगु बहामनी यांनी आपल्यासोबत काही ब्राह्मण पंडित नेले. ते तिथे जवळपास आठ दिवस राहिले. त्यामध्ये त्यांनी तेथील १२ लेण्या पाहिल्या. त्या ब्राह्मण पंडितांनी तिथे असलेल्या सर्व शिलालेखांची नोंद घेतली. या शिलालेखांचे हैदराबाद येथील एक लेखक जब्बार खान यांनी भाषांतर केलं होतं. \n\nत्यामधली काही भाग असा आहे की, '...जर एखाद्या राजाला वाटलं की, असं मंदिर बनवावं, तर त्यांना 20,000 सर्वोत्तम कारागीर, तसंच मंदिर बनवण्यासाठी 1000 वर्षं लागतील. तसंच एवढा काळ त्यांना त्यांच्या खजिन्याचं तोंड उघडं करून..."} {"inputs":"...िरावलेली नाहीत. \n\nकोलमडून पडलेले लहान उद्योग\n\nया जागतिक साथीच्या तडाख्यामुळे लहान उद्योग कोलमडून पडले. \n\nउत्तर प्रदेशातल्या कानपूरमध्ये पंकज चोप्रांची दागिन्यांची लहानशी पेढी आहे. हा ज्वेलरी उद्योग त्यांच्या घरात पिढ्यानपिढ्या आहे. पण लॉकडाऊनपासून फारसा धंदा झालेला नाही. सणासुदीच्या काळाआधी धंद्यात थोडीशी वाढ झाली पण इतक्याने भागणार नसल्याची चिंता त्यांना वाटतेय. \n\n\"आमच्या धंद्यात गोष्टी सुधारताना दिसत नाहीत. जो पर्यंत लोकांकडे नोकऱ्या नाहीत किंवा पगारकपात सुरू आहे लोकं दागिन्यांवर पैसे का खर्च ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिणाम दुसऱ्या तिमाहीच्या आज जाहीर होणाऱ्या परिणामांमध्ये दिसेल. पण कोव्हिड 19 आटोक्यात येणं आणि पुढच्या वर्षीपर्यंत लस उपलब्ध होण्याची आशा यावरच अर्थव्यवस्थेची मोठी प्रगती अवलंबून आहे. \n\nआता रोजगार निर्माण व्हावेत यासाठी सरकारने मोठे खर्च करण्याची विशेषतः पायाभूत सेवांमधल्या कार्यक्रमांमध्ये मोठा खर्च करण्याची गरज आहे. जास्त नोकऱ्या निर्माण झाल्या तर त्यामुळे जास्त खर्च करण्याची क्षमता निर्माण होते. \n\nपरिणामी वस्तूंसाठीची मागणी वाढते आणि अर्थव्यवस्थेची चक्र फिरू लागतात. पण सरकारकडेही पैशांचा तुटवडा असल्याने मोठा खर्च करण्याची सरकारची क्षमता मर्यादित आहेत. त्यामुळेच भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा पूर्णपणे रुळावर येण्यासाठी काही काळ लागण्याची शक्यता आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...िर्णय घेतला तर विविध राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुरक्षा प्रावधान किंवा संधीबद्दलचा कोणताही भेदभाव होणार नाही.\"\n\nमहाराष्ट्रात एप्रिल आणि मे महिन्यातच सीबीएसई आणि आयसीएसई या केंद्रीय बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुद्धा होत आहेत. केंद्रीय बोर्ड असल्याने या परीक्षा पुढे ढकलण्याबाबत राज्य सरकारला केंद्रीय मंडळाशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.\n\n'30 लाख कुटुंब धोक्यात येतील'\n\nगेल्या काही दिवसांपासून सातत्याने विद्यार्थ्यांकडून परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी होत आहे. तसंच मुंबई, पुणे... उर्वरित लेख लिहा:","targets":"राहा.\" असंही आवाहन त्यांनी विद्यार्थी आणि पालकांना केले आहे. \n\nबोर्डाच्या परीक्षा कधी होणार? त्याचे स्वरुप काय असेल? यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील असंही शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यापूर्वी स्पष्ट केले. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडॉऊनच्या निर्णयासोबतच बोर्डाच्या परीक्षांबाबतही निर्णय जाहीर करतील अशीही शक्यता आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...िर्भयानंतरही वातावरण तापलं होतं. लोक रस्त्यावर उतरले. लोकांच्या रोषामुळं काही सकारात्मक बदल होत आहेत, असं वाटतं का?\n\nबघा, जे काही होत आहे, ते फक्त बोलण्यापुरतं आहे. अगदी असंही नाही म्हणता येणार की काहीच बदललं नाही. \n\nपण याबाबतीत फारशी प्रगती झालेली नाही. कारण इतक्या घटना रोज समोर येतात. कधी कुठला नेता पुढे येऊन नाही म्हणाला की, अशी घटना घडली आहे. आणि त्यासाठी सरकारने ही पावलं उचलली आहेत. \n\nयाचं कारण म्हणजे आपल्या समाजात अगदी सुरुवातीपासून पुरुषांचं वर्चस्व आहे. महिलांचं स्थान बरोबरीचं हे म्हणायल... उर्वरित लेख लिहा:","targets":"न आईवडील आणि महिलांनी म्हणावा तसा आवाज उठवलेला नाही. जोपर्यंत आपण एकजुटीनं आवाज उठवत नाहीत, तो पर्यंत काहीही बदल होणार नाही. \n\nज्या महिला हळूहळू जागृत झाल्या आहेत, हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत, त्यांना तुम्ही काय सांगाल?\n\nमला आनंद झाला हे ऐकून. अशा स्त्रियांना माझ्या शुभेच्छा. मी त्यांना सांगेन तुमची ताकद ओळखा. तुम्ही कुणापेक्षाही दुबळ्या नाहीत. \n\nकोणाकडे हात पसरण्याची गरज नाही. आपण सक्षम आहोत. आपण घर सांभाळतो, ऑफिस सांभाळतो, मुलांचं संगोपन करतो. \n\nजर सगळ्यांसाठी आपण इतकं करतो, मग स्वत:साठी का नाही करू शकणार? \n\nस्वत:च्या अधिकारांसाठी आपण का नाही लढत? मला तर वाटतं प्रत्येक मुलीने आपल्या अधिकारांसाठी लढलं पाहिजे. स्वत:ला ओळखा आणि स्वत:ची सुरक्षा स्वत: करा. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िर्भाव होता. प्रस्थापित यंत्रणेमध्ये जे जे समतेच्या आणि प्रेमाच्या विरोधात असेल त्यावर ते थेट टीका करतात. \n\nप्रस्थापित परंपरेमध्ये धर्म सांगण्याचा अधिकार हा उच्चवर्णीयांकडे होता. तुकोबांनी त्याला आव्हान दिलं आणि धर्म सांगण्याचा अधिकार आपल्या हातात घेतला. ते म्हणतात, \n\nवेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां।\n\nजे ब्राह्मण अर्थ न समजता वेदांचा घोक करतात, त्यांना त्यांनी आव्हान दिलं आणि ब्राह्मण नसूनही आम्हाला वेदांचा अर्थ कळतो, असंही सांगितलं. या एका वाक्यातून त्यांनी जातीपातीला, भ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मिळवा आणि खर्च करताना विचार करा, याइतका व्यवहारी विचार आणखी कोणता असू शकतो?\n\nकिंवा \n\nबळ बुद्धी वेचुनिया शक्ती । उदक चालवावे युक्ती ।।\n\nपाण्याचा वापर युक्तीने करावा हा त्यांनी दिलेला मंत्र कोणत्याही काळात लागू पडेल, असाच आहे. \n\nवृक्षवल्ली आम्हा सोयरे... हा त्यांचा संदेश तर वैश्विक पातळीवर सुरू असलेल्या पर्यावरण चळवळीला पूरक आहे. \n\nतुकोबांचे विचार सामान्य माणसांमध्ये रुजले आहेत.\n\nसध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात विविध सांस्कृतिक परंपरांचं सपाटीकरण होत चाललं आहे. आपल्या खऱ्या अस्तित्वाला त्यामुळे बाधा येत आहे. अशा वेळी आपली ओळख न पुसता जगासोबत कसं राहावं हे तुकोबा नेमकेपणाने सांगतात. \n\nसत्य असत्याशी मन केले ग्वाही ।मानियेले नाही बहुमता ।\n\nसोशल मीडियाच्या या काळात वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्यापर्यंत अनेक मतप्रवाह पोहोचतात. त्यावेळी आपली भूमिका काय असावी याचा हा वस्तुपाठच आहे. \n\nतुकाराम-ज्ञानेश्वर यांसारख्या वारकरी संप्रदायातल्या संतांची ही शिकवण आपल्याला आधी कीर्तनं, प्रवचन यातून मिळत होती. वारकरी संप्रदायाचे हे उपक्रम वर्षभर सुरू असतात. पण सामान्य माणसांमध्ये याबद्दल जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे.\n\nआपल्याकडे आषाढी, कार्तिकी वारीच्या काळात ज्ञानोबा-तुकारामाचा गजर सामान्य माणसांपर्यंत पोहोचतो, वारीच्या काळात संतांची शिकवण, वारकरी संप्रदायाची परंपरा याबद्दल आपण भरभरून बोलतो. पण याही व्यतिरिक्त आत्ताच्या लोकप्रिय माध्यमांतून ही संतांची शिकवण पुढे न्यायला हवी. \n\nसंतसाहित्याचे अभ्यासक, प्रवचनकार, वारकरी संप्रदायातले कीर्तनकार यांची ही मुख्य जबाबदारी आहे, असं मला वाटतं. शालेय अभ्यासक्रमात आपण तुकारामाची वचनं गिरवलेली असतात पण नेहमीच्या व्यवहारात आपण तुकोबांची ही वचनं किती आठवतो आणि त्याचा खरा अर्थ समजून घेतो का, हा प्रश्न आहे.\n\nनाही निर्मळ जीवन । काय करील साबण।।\n\nतैसे चित्त शुद्धी नाही । तेथे बोध करील काई।।\n\nया तुकोबांच्याच वचनाचा दाखला द्यावा लागेल. \n\nआमचे मित्र दिलीप चित्रे यांनी तुकारामांचे अभंग इंग्रजीत भाषांतरित केले आणि जागतिक पातळीवर पोहोचवले. तुकोबांचे अभंग सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनीच एक कल्पना मांडली होती. \n\nपहिलीपासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणात विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वयोगटांना अनुसरून तुकोबांच्या अभंगांचं समीक्षण करावं, असं त्यांचं म्हणणं होतं. अभ्यासक्रमाला पूरक वाचन म्हणून तुकोबांचे अभंग..."} {"inputs":"...िर्विकार चेहऱ्याने द्यायची काही उत्तरं मी तयार ठेवायला हवीत, असं माझी बहीण मला सांगत असते,\" चहाचे घोट घेत मानसी बोलत होती. \"त्या विषयावर बोलताना अर्थातच जरा गहिवरून येतं. पण मला माझ्या खेळाविषयी आणि माझ्या आदर्शांविषयी, मी करत असलेल्या दानकार्याविषयी बोलायला जास्त आवडेल.\"\n\nपॅरा-बॅडमिन्टन वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये मानसीने सुवर्ण पदक मिळवलेलं आहे. ऑगस्ट 2019मध्ये तिने जागतिक विजेतेपदक मिळवलं. 2015 सालापासून ती पॅरा-बॅडमिन्टन खेळते आहे. \n\nइंग्लंडमध्ये 2015 साली मिश्र दुहेरी गटातून तिने पहिल्यांदा पॅर... उर्वरित लेख लिहा:","targets":"तं\", ती सांगते.\n\nमग मानसी वॉर्म-अप करते आणि निर्धारपूर्वक कोर्टवर प्रवेश करते. प्रशिक्षणाच्या वेळी ती अधिकाधिक प्रयत्न करून ती स्वतःचा खेळ अधिक उंचावू पाहते. नवीन काही सूचना असतील तर ती प्रशिक्षकांना विचारते.\n\nबॅडमिन्टन कोर्टवरची मानसी तिच्या सीमा रुंदावण्यावर पूर्णतः लक्ष केंद्रित करत असल्याचं दिसतं. मैदानावर काही ती विश्वविजेती नाहीये. शिकण्याचा निर्धार केलेल्या इतर प्रशिक्षणार्थींप्रमाणे ती एक आहे. \"प्रशिक्षण सत्रं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. मी नवीन तंत्रं शिकून, प्रयत्नपूर्वक ती अंमलात आणू पाहते,\" मानसी सांगते. कुटुंबं आणि मित्रमैत्रिणींनंतर \"या अकॅडमीने माझ्या यशात महत्त्वाची भूमिका निभावली आहे. माझ्या स्पॉन्सर्सनेही बराच पाठिंबा दिला.\n\n\"आम्ही प्रशिक्षण सत्रादरम्यान तिची भेट घ्यायला गेलो, तेव्हा एक लहान मुलगा तिची सही घेण्यासाठी तिथे आला. तिने त्याला नाव विचारलं, तो कितवीत शिकतोय ते विचारलं, आणि त्याने आणलेल्या कागदावर सही केली. \"तरुण लोक भेटायला येतात तेव्हा चांगलं वाटतं,\" मानसी म्हणते.\n\nकोणत्याही स्पर्धेपूर्वी केवळ शारीरिक तयारी करून भागत नाही, असं मानसी सांगते. \"मला अनेक गोष्टींचं नियोजन करावं लागतं. माझ्या प्रवासाचा कालावधी किती असेल, याचा अंदाज घ्यावा लागतो. मग त्यानुसार मला प्रवासादरम्यान किती वेळ बसावं लागेल याचं गणित आखून मला ब्रेकच्या वेळा ठरवाव्या लागतात.\" \n\nविमानतळांवर सुरक्षा छाननीवेळी कृत्रिम पाय काढायला सांगितलं जातं, त्याबद्दल मानसीने बहुतांश विमानतळांवर लेखी तक्रार दाखल केली आहे. \"प्रोस्थेटिक काढून त्यांच्याकडे दिल्यावर ते त्याची तपासणी करत असतील तितका वेळ लंगडत चालणं मला प्रत्येक वेळी शक्य नसतं. बाकीचे लोक आपापले लॅपटॉप व हँडबॅग घेत असताना माझ्या प्रोस्थेटिकचं सिक्युरिटी स्कॅन होत असतं, याने कधीकधी शरमल्यासारखं होतं. राष्ट्रीय सुट्टीच्या दिवशी प्रवास असेल, तर ही परिस्थिती आणखी बेकार होते. काही वेळा सुरक्षा अधिकारी मला सांगतात की, त्यांनी मला बातम्यांमध्ये बघितलंय. पण तरीही मला नेहमीचीच प्रक्रिया पार पाडावी लागते. यासंबंधी जागरूकता निर्माण होण्याची गरज आहे, असं मला वाटतं,\" मानसी म्हणते.\n\nहैदराबादमध्ये मानसी एकटी राहाते. दररोज अकॅडमीला जाताना ती कॅब किंवा ऑटोरिक्षाने प्रवास करते. मग मैदानापर्यंत जाण्यासाठी थोड्या पायऱ्या चढाव्या लागतात. खेळ फक्त स्पर्धेसाठीच असतात, या लोकांच्या..."} {"inputs":"...िलं आहे. \n\n\"रफावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेसचा खोटेपणा समोर आला आहे. या ऑडियो क्लिपच्या माध्यमातून काँग्रेस तथ्यांपासून लक्ष भटकावण्याचा प्रयत्न करत आहे. या टेपमध्ये ज्या संभाषणाचा उल्लेख आहे ते कधीच घडून आलेलं नाही,\" असं पर्रिकर यांनी म्हटलं आहे. \n\nविश्वजीत राणे कोण?\n\nगोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंह राणे हे विश्वजीत राणे यांचे वडील. काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून प्रतापसिंह राणे यांनी काम पाहिलं आहे. सध्या प्रतापसिंह गोव्यातील काँग्रेसचे आमदार आहेत तर त्यांचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"राहुल गांधींना सुगावा लागत नाही. राहुल गांधींच्याच चुकांमुळे मागच्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेस सत्तेत येऊ शकली नाही, कारण कुणाशी युती करावी, हेच त्यांना समजू शकलं नाही.\" \n\nवादाचा फायदा कुणाला?\n\nया प्रकरणाचा कुणाला फायदा होईल, यावर आचार्य सांगतात की, \"गोव्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत फायदाच होईल. पर्रिकरांना पर्याय म्हणून जे दोन प्रमुख दावेदार होते त्यांच्याकडे भाजप पर्याय म्हणून पाहत होतं, त्यातील एका उमेदवाराचं अध:पतन झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला बळकटी मिळेल. \n\n\"तसंच विश्वजीत राणे यांनी विश्वासघात केला आहे, असं काँग्रेसला वाटत आलेलं आहे. त्यादृष्टीनं हा बदला घेतल्यासारखी परिस्थिती काँग्रेससाठी आहे.\" \n\nरफाल प्रकरणी लोकसभेत राहुल गांधी आणि अरुण जेटली यांच्यात शाब्दिक चकमक झाली.\n\n\"लोकसभा निवडणुका जवळ आहेत. कॅथलिक समाज आक्रमक झालेला आहे. त्यामुळे भाजपचा पडता काळ आहे. गोव्यात काँग्रेसची संघटना ढेपाळलेली असली तरी त्यांचा मतदार जागरूक आहे. मतदारांना सत्ताबदल हवाय. तीन राज्यांत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचं वातावरण आहे. शिवाय, आता या क्लिपमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे,\" असं नायक सांगतात.\n\nएकंदरच रफाल प्रकरणी आरोपांच्या विमानांनी दिल्लीतून टेकऑफ केलं असलं तरी त्यांचं लँडिंग गोव्यात होऊ शकतं, असं चित्र जाणकारांच्या निरीक्षणातून स्पष्ट होतंय.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िलं नाही. कारण ब्लॉककडे जाणाऱ्या रस्त्यावर हजारो लोक जमा झाले होते. जेव्हा आम्ही संध्याकाळी तिथे पोहोचलो तेव्हा एका गल्लीत लोकांचे मृतदेह आणि लोकांचे तुटलेले अवयव आम्हाला दिसलं. त्या गल्लीत जाणंही कठीण होतं. अगदी पाय ठेवायलाही जागा नव्हती.\"\n\nते पुढे सांगतात, \"अगदी महिला आणि महिला आणि लहान मुलांनाही सोडलं नव्हतं. नंतर कळलं की 320 लोकांची हत्या झाली होती. मी तो भयानक प्रसंग कधीही विसरू शकत नाही. संध्याकाळी साडेसहा ते सातची वेळ होती. त्या घराला आठ ते दहा हजार लोकांनी वेढा घातला होता. सगळीकडे भयान श... उर्वरित लेख लिहा:","targets":"दिलं होतं.\"\n\nदंगल नियोजनबद्ध होती का?\n\nएवढं सगळं होत असताना एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे या दंगली मागे काही नियोजन होतं का?\n\nलेखक मनोज मित्ता सांगतात, \"हा हिंसाचार राजकीय नेत्यांच्या इशाऱ्याने झाला. 31 ऑक्टोबरला लहानसहान घटना घडल्या होत्या. पण 1 आणि 2 नोव्हेंबरला जे काही घडलं ते नियोजनाशिवाय शक्य नव्हतं.\" \n\nमित्ता सांगतात, \"ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली त्या दिवशीच्या घटना स्वाभाविक म्हणता येतील, पण त्या दिवशी एकाही शीख व्यक्तीचा खून झाला नव्हता.\"\n\nते सांगतात, \"इंदिरा गांधीच्या हत्येनंतर पूर्ण 24 तासांनी दंगली सुरू झाल्या.\"\n\nमित्ता सांगतात, \"नेत्यांनी आपल्या भागात बैठका घेतल्या आणि त्यानंतर हत्यारांसह ते बाहेर पडले. पोलिसांनी त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आणि त्यांची मदतच केली.\"\n\nहरविंदर फुल्का यांचाही असा तर्क आहे की ज्या पद्धतीने घटना घडल्या ते पाहाता त्या पूर्वनियोजित होत्या असं म्हणायला जागा आहे.\n\nते सांगतात, \"कोणत्या घरात शीख राहातात याची यादी दंगलखोरांकडे होती. त्यांना हजारो लीटर रॉकेल उपलब्ध करून देण्यात आलं होतं. दंगलखोरांकडे ज्वलनशील पावडरही होती. शिवाय त्यांच्याकडे जे लोखंडी गज होते ते एक प्रकारचेच होते.\"\n\nपण पोलिसांनी त्यांची जबाबदारी का पार पाडली नाही, असा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ पोलीस अधिकारी वेद मारवाह यांच्याकडे या दंगलीतील पोलिसांच्या भूमिकेचा तपास करण्याची जबाबदारी होती. \n\nते सांगतात, \"पोलीस म्हणजे एकप्रकारे हत्यारांचा साठा असतो. त्यांचा हवा तसा उपयोग केला जाऊ शकतो. जे अधिकारी अधिक महत्त्वाकांक्षी असतात ते नेत्यांना काय हवं हे पाहातात. त्यांना इशाऱ्यानेच नेत्यांना काय हवं ते कळतं. प्रत्येक वेळी तोंडी आदेश देण्याची गरज नसते.\".\n\nज्या ठिकाणी पोलिसांनी योग्य जबाबदारी पार पाडली तिथं परिस्थिती नियंत्रणात होती, असं ते सांगतात. \"दिल्लीतील चांदणी चौक परिसरात कसलाच हिंसाचार झाला नाही. मॅक्सवेल परेरा तिथं पोलीस उपायुक्त होते, त्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. चांदणी चौक परिसरात मोठा गुरुद्वारा आहे, तरीही तिथं गोंधळसुद्धा झाला नाही. जिथं पोलिसांनी राजकीय नेत्यांच्या दबावापुढे गुडघे टेकले तिथं दंगली झाल्या.\"\n\nसरकारी मान खाली\n\nदंगलीनंतर 21 वर्षांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी संसदेत माफी मागितली होती. जे काही घडलं त्याबद्दल माझी मानं शरमेने खाली झुकते, असं ते म्हणाले..."} {"inputs":"...िला लग्नाचं आमिष दाखवत फसवलंय, तो लग्न करणार होता, मात्र जशी मी गर्भवती राहिले तो पळून गेला. आता त्याला शिक्षा झाली पाहिजे.\" \n\nपीडितेच्या कुटुंबानं नवजात मुलीचा स्वीकार करून तिचं संगोपन करायचं ठरवलं आहे. सध्या पीडित कुटुंब पोलिसांच्या संरक्षणात आहे. \n\n'कुटुंबाच्या आरोपात तथ्य नाही'\n\nगावकऱ्यांनी मात्र कुटुंबाच्या आरोपात तथ्य नाही, असं म्हटलं आहे.\n\nआम्ही गावात पोहोचलो तेव्हा धोंगडे गावी शांतता होती. पीडित कुटुंबाचं घर मुख्य गावठानासमोर आहे. घरकुल योजनेत मिळालेल्या घराला कडी होती. गावकऱ्यांपैकी कुण... उर्वरित लेख लिहा:","targets":"े सांगतात, \"अशा केसमध्ये तक्रार दाखल झाल्यांनंतर दुसऱ्या दिवशी सदर तक्रारीची प्रत न्याय सेवा विधी प्राधिकरणाकडे द्यायची असते, पण तसं झालं नाही. ही बाब आम्ही प्राधिकरणाच्या लक्षात आणून दिली.\"\n\n\"लेखी आदेशानंतर 31 मे रोजी सदर प्रत पिंपळनेर पोलीस ठाण्यातर्फे प्राधिकरणाकडे देण्यात आली, या पोलीस दिरंगाईमुळे पीडित मुलीला दहा दिवस वैद्यकीय सहाय्य मिळण्यास उशीर झाला,\" बोरसे सांगतात. \n\nपीडित परीवाराने दुसर्‍या गावी स्थलांतर केलं आहे. त्यांचं त्यांच्या गावी पुनर्वसन झालं पाहिजे. परिवारास सामाजिक न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र अंनिस प्रयत्नशील आहे.\n\nगावच्या तंटा मुक्ती समितीत जात पंचायतीतील लोक असतील असं प्रकरण मिटवताना भेदभाव होणारच, असं अंनिसचे कार्याध्यक्ष कृष्णा चांदगुडे यांन बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे. \n\n\"आरोपींना एका दिवसात अटक करून जामीन मिळालाय, ही बाब जरा खटकणारी आहे, आम्ही आता पीडित कुटुंबाना सर्व प्रथम मदत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nवकील विनोद बोरसे\n\n'पोलिसांनी त्वरित कारवाई केली'\n\nया प्रकरणात पोलिसांकडून दिरंगाई झाली नसल्याचं धुळ्याचे पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितलं. \n\nआमच्याकडे जेव्हा तक्रार आली त्यानंतर आम्ही कारवाईला सुरुवात केली. आरोपी रुण तसंच जातपंचायतीच्या सदस्यांना पोलिसांनी अटक केली आहे, असं पांढरे यांनी सांगितलं. \n\n'प्रेम प्रकरणं करणाऱ्यांना दंड'\n\n\"आम्ही डिसेंबर महिन्यापासून गावात दारू पिणाऱ्याला 500 रु दंड तर गावातच प्रेम करणाऱ्या मुलामुलींना 11,051 रु दंड लावतो. मात्र पीडित कुटुंबाला कोणताही दंड आम्ही लावला नाही. \n\nआमच्या वस्तीवर आम्ही एकमेकांचे नातेवाईक आहोत, वावगे काही घडू नये म्हणून दंड घेतोय. ह्या प्रकरणात आम्ही कुणालाही वाळीत टाकलेलं नाही. याआधी आमचे कोणतेही प्रकरण पोलीस स्टेशनला गेले नाही,\" साने सांगत होते. \n\nया प्रकरणात आरोपींची बाजू समजून घेण्यासाठी बीबीसीने आरोपींच्या वकिलांशी संपर्क साधला, पण आरोपींच्या वकिलांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर ती लगेच इथं मांडल जाईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िली आहे.\n\n ज्या पद्धतीने सुशांत मृत्यू प्रकरणी रिपोर्टिंग सुरू आहे. त्याबाबत या जनहित याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. \n\nगृहमंत्र्यांनी केलं होतं याचिकेचं स्वागत\n\nमहाराष्ट्र पोलीस दलातील निवृत्त आयपीएस अधिकाऱ्यांनी कोर्टात दाखल केलेल्या याचिकेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वागत केलं होतं. \n\nबीबीसीशी बोलताना गृहमंत्री म्हणाले, \"मुंबई पोलिसांची तुलना स्कॉटलंड यार्डशी केली जाते. महाराष्ट्र पोलिसांचं संपूर्ण देशात नाव आहे. सुशातं सिंहच्या केसमध्ये महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांना टार्गे... उर्वरित लेख लिहा:","targets":"लिसांनी संपवून टाकल्या. \n\nदेशात दहशतवादी कारवाया वाढल्यानंतर दहशतवाद्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कामगिरी केली. इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर-ए-तैयबा सारख्या दहशतवादी संघटनांच्या सदस्यांना अटक केली. ज्यामुळे मुंबईत दहशतवादी कारवाया कमी झाल्या. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याची वेगाने चौकशी करून गुन्हेगारांना वेळोवेळी शिक्षा केली आहे. \n\nनॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 2018 साली 60,672 लोकांना गुन्हेगार म्हणून दोषी ठरवण्यात आलं. तर, 1,49,910 लोकांना कोर्टाने निर्दोष असल्याचा निकाल दिला.\n\nमुंबईत 2018 साली, 6,414 आरोपींवर विरोधातील गुन्हे सिद्ध झाल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आलं. तर, 6,356 आरोपींविरोधात गुन्हा सिद्ध न झाल्याने त्यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. \n\nराजकीय चिखलफेक\n\nसुशांत सिंह मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर राजकीय दवाब असल्याचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले. भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना सेवेतून निलंबित करण्याची मागणी केली होती. मुंबई पोलीस आयुक्तांनी सुशांत प्रकरणी चुकीची माहिती दिली आणि चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अतुल भातखळकर यांनी आपल्या पत्रात केला होता. \n\nत्याचसोबत सुशांत प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यावर यांच्यावरही आरोप करण्यात आला होता. \n\nमहाराष्ट्रात भाजप नेत्यांनी सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत. आघाडी सरकारमधील एका मंत्र्याला वाचवण्याचा पोलीस प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. \n\nबिहारमध्ये राजकारण\n\nमहाराष्ट्रासोबतच बिहारमध्येही सुशांत मृत्यूप्रकरणी राजकारण सुरू झालं. सुशांतचा भाऊ आमदार नीरज कुमार सिंह बबलूने बिहार विधानसभेत या प्रकरणी आवाज उठवला. \n\nतर, काँग्रेस आमदार सदानंद सिंह यांनी सुशांत मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीसाठी बिहार विधानसभेने प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी केली. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िली आहे.\n\nANI या वृत्तसंस्थेशी बोलताना ते म्हणाले, \"15 वर्षे ते मंत्री होते, त्यांच्यावर पक्षाची मुंबईतील सर्व जबाबदारी सोपविण्यात आली होती. पण तरीही त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. कदाचित आपण स्वतःच्या जीवावर वरळीतून निवडून येऊ हा विश्वास अहिर यांना वाटत नसेल.\" \n\nशिवसेनेनं आमचा पडणारा उमेदवार घेतला आहे, अशी उपरोधिक टिप्पणी नवाब मलिक यांनी केली. त्यांनी आमचा एक उमेदवार पाडला, आम्ही विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू, असं आव्हानही मलिक यांनी शिवसेनेला दिलं. \n\nज्यांच्यामध्ये जग... उर्वरित लेख लिहा:","targets":"पन केला होता. पण सचिन अहिर यांनी कधीही त्या पक्षात प्रवेश केला नाही. अरुण गवळींच्या पाठिंब्याचा मात्र त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीसाठी वापर करून घेतला. \n\n2009 साली आघाडी सरकारमध्ये गृहनिर्माण राज्यमंत्री होते. मात्र या काळात बीडीडी चाळींचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांना अपयश आलं होतं.\n\n2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी सचिन अहिर यांचा पराभव केला होता. \n\nसचिन अहिर यांना वरळी परिसरातून पाठिंबा आहे. सचिन अहिर यांची श्री संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी मुंबईमधल्या प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक आहे. \n\nसचिन अहिर यांचं बॉलिवूड कनेक्शनही आहे. त्यांची पत्नी संगीता अहिर या बॉलिवूड चित्रपट निर्मात्या आहेत. मंगलमूर्ती फिल्म्स या प्रॉडक्शन हाऊसमध्ये त्यांची भागीदारी आहे. \n\nराजकीय अपरिहार्यतेतून घेतलेला निर्णय?\n\nएकीकडे सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे पुत्र आणि आमदार वैभव पिचड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या या अवस्थेबद्दल बोलताना राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी म्हटलं, की राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत तसाही फारसा वाव नाहीये. विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी चित्र फारसं आशादायक नाही. त्यामुळेच आपली राजकीय कारकिर्द वाचवण्यासाठीच असे निर्णय घेतले जात आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िल्याच जाहीर सभेत बोलताना शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले, \"त्यांच्याकडे सत्ता दिली तर त्यांच्याकडे चेहराही नाही. अभिमानानं सांगा, आम्ही युतीचे मतदार आहोत, कारण आमच्याकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरलाय, ते म्हणजे नरेंद्र मोदी.\n\nशिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे\n\n\"काँग्रेस राष्ट्रवादीतील बडे नेते आज शिवसेना-भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. मुख्यमंत्री साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना मात्र आता भाजपमध्ये घेऊ नका,\" असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.\n\n\"शरद पवारांना फक्त खुर्ची दिसतेय, बाकी त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठेवायला कुठल्या ताकदीची गरज भासत नाही.\"\n\n\"पण जेव्हा लोक आपापल्या स्वार्थासाठी एकत्र येतात, तेव्हा ते त्यांच्या स्वार्थापुरतेच एकत्र असतात, स्वार्थ पूर्ण झाला की त्यांच्या वाटा वेगळ्या होतात,\" असं ते म्हणाले.\n\n\"हायटेक पद्धतीचा वापर करून सरकारनं लोकांची दिशाभूल केली. याला देशातली जनता बळी पडली,\"\n\n\"अन्यायकारक GST लागू केला, पण व्यापारी हतबल झाले आहेत. जोपर्यंत सत्तांतर होत नाही, सरकारचे अन्यायकारक निर्णय बाजूला करता येणार नाही. उद्योगांची दुरवस्था झाली आहे,\" असंही ते म्हणाले.\n\n\"एक म्हण आहे, एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी तो में अपने आप की भी नहीं सुनता,\" असं म्हणत भाषणाचा शेवट केला.  \n\nयानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सभेला संबोधित केलं. \"सैनिकांच्या शौर्याचा लाभ तुम्ही स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी घेत आहात. त्यामुळे तुम्हाला तुमची जागा दाखवायची वेळ आता आलेली आहे.\" \n\n\"सत्ता दिल्यास आठवड्याभरात धनगर आरक्षण देऊ, असं या सरकारनं म्हटलं होतं. मुस्लीम, मराठा, धनगर, जवान असं सगळ्यांना फसवलं.\" \n\nज्याच्या मनगटात दम आहे, असा उमेदवार आज उदयनराजेंच्या रूपानं तुम्हाला दिलाय. तेव्हा देशाच्या संसदेत छत्रपतींचा आवाज पाठवा,\" असं आवाहन यावेळी पवारांनी केलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िल्हाधिकारी कार्यालयाच्या आत ठिय्या देऊन बसला आहे. कार्यालयाबाहेर सुमारे 2000 लोकांच्या जमावाची ठिय्या आंदोलन सुरू. लक्ष्मी रोडवर एका बसची तोडफोड. \n\nदु. 1.21 - आंदोलकांच्या गाड्यांची तोडफोड\n\nनाशिकमध्ये ठिय्या आंदोलनाच्या स्टेजच्या मागील बाजूला लावलेल्या आंदोलकांच्या गाडीवर अज्ञात लोकांनी दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. \n\nदु. 1 - अमरावतीमध्ये रास्तारोको \n\nअमरावतीमध्ये नांदगाव-पेठ जवळ मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात आलं.\n\nदु. 12.52 - मुंबईत अनोखे आंदोलन\n\nमुंबईच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"साठी लोक येत आहेत. तसंच कर्नाटकातून येणारी वाहतूक बंद आहे. सांगली आणि परिसरात सुद्धा बंदचा परिणाम दिसून येत आहे. \n\nसकाळी 11.02 - पंढपूरमध्ये इंटरनेट बंद \n\nसोलापूर शहरात बंदचा परिणाम फारसा दिसून येत नाही. पण जिल्ह्यातील करमाळा, बार्शी आणि पंढरपूर हे तालुके बंद आहेत. या ठिकाणी इंटनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. बससेवा देखील बंद करण्यात आली आहे.\n\nसकाळी 10.55 - वाशिममध्ये एसटी सेवा बंद \n\nमहाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये एसटी सेवा बंद ठेवण्यात आली आहे. \n\nसकाळी 10.46 - लातूरमध्ये बंदला प्रतिसाद \n\n लातूर शहर आणि जिल्ह्यात सर्व शाळाआणि महाविद्यालयं बंद आहेत. एसटी आणि बस सेवा पूर्णपणे बंद आहे. ठिकठिकाणी पोलिसाचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. \n\nसकाळी 10.31 - अकोल्यात रास्तारोको\n\nअकोल्यात अखिल भारतीय छावा संघटनेनं अकोला मूर्तिजापूर मार्ग रोखून धरला आहे. तर अकोल्यातल्या सांगळूद रस्त्यावर टायर जाळून रस्तारोको सुरू आहे.\n\nसकाळी 10.20 - अमरावतीमध्ये शाळांना सुट्टी\n\nअमरावतीमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा देत असल्याचं पत्रक जारी केलं आहे. \n\nअमरावती शहरासह जिल्ह्यातही कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. कोणतीही अप्रिय घटना होऊ नये यासाठी पोलिसांनी जिल्ह्यात चोख बंदोबस्त ठेवला आहे. शांततेने बंद पाळावा असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे.\n\nसकाळी 10.12 - रत्नागिरीत व्यापाऱ्यांचा बंदला विरोध \n\nरत्नागिरी शहरात मात्र बंदचा परिणाम फारसा दिसून येत नाही. व्यापारी संघटनेनं बंदला विरोध केला आहे. पण शहरातली एस. टी. आणि बससेवा मात्र बंद आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवण्यात आला आहे.\n\nसकाळी 10.08 - नागपूरमध्ये टायर जाळले \n\nनागपूरच्या अशोक चौकात टायर जाळण्याची घटना घडली आहे. बीबीसीसाठी काम करणाऱ्या सुरभी शिरपूरकर यांनी ही दृश्य आमच्यापर्यंत पाठवली आहेत. \n\nसकाळी 10 - मुंबईतील दादर परिसरात बंद \n\nमुंबईच्या दादर परिसरातली दुकानं व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्याचं दिसून येत आहे. बीबीसी मराठीच्या शरद बढे यांनी ही दृष्य शूट केली आहेत. \n\nसकाळी 9 - कोल्हापुरात कडकडीत बंद \n\nकोल्हापूर शहरात बंदचा परिणाम दिसून येत आहे. सर्वं दुकानं आणि बाजारपेठा बंद आहेत. एसटी सेवासुद्धा बंद ठेवण्यात आली आहे. \n\nमराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून महाराष्ट्रात याआधी 58 मोर्चे काढण्यात आले. दोन..."} {"inputs":"...िळतं. या खास रँकिंगच्या आधारावर पुनरागमनाच्या वर्षभरात WTA टूअरवरच्या कुठल्याही आठ स्पर्धा खेळाडूला खेळता येतात. यात दोन ग्रँडस्लॅम स्पर्धाही खेळता येतात. \n\nखेळण्याची ही सुविधा मिळते. पण, हे खास रँकिंग खेळाडू सिडिंग मिळवून देत नाही. स्पर्धेत खेळायला मिळालं तरी खेळाडू अनसिडेड असता. मग सुरुवातीलाच तुम्हाला वरच्या खेळाडूंशी दोन हात करावे लागतात. याला कठीण ड्रॉ म्हणतात. \n\nआता सेरेनाच्या बाळंतपणानंतर या रँकिंग आणि सिडिंग व्यवस्थेबद्दल पुन्हा एकदा जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दुखापत आणि बाळंतपणासाठी वे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्या 32 खेळाडूंत स्थान द्यावं. तर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी इव्हांका ट्रंप यांनीही सेरेनाची बाजू घेताना महिला टेनिसपटूंना आई होण्याची किंमत मोजावी लागू नये असं म्हटलं आहे.\n\nअशा परिस्थितीत सध्याची सिडिंग प्रणाली खरंच बदलेल का? महिला टेनिस संघटने अर्थात WTAवर तसं दडपण नक्कीच आहे. लवकरच पुनर्विचार होईलही. काही खेळाडूंच्या मते जर बदल झाले तर ते नि:पक्ष असावेत. काही ठरावीक खेळाडूंना त्याचा लाभ मिळू नये. तर काहींच्या मते दुखापत आणि बाळंतपणाची रजा यामध्ये फरक केला जावा. \n\nपुनर्विचार करायचा झाला तर त्यासाठी खेळाडूंची एकवाक्यता घडवून आणणं हिताचं ठरेल. संघटनेकडे त्यासाठी पुरेसा वेळही आहे. कारण, नवीन टेनिस वर्षं जानेवारीपासून सुरू होईल.\n\nसध्या आपली बातमी जिच्यापासून सुरू झाली ती म्हणते त्याप्रमाणे, ''लढत राहा, कितीही संघर्ष करावा लागला तरी हार मानू नका.''\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िळतील. \n\n2. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवा \n\nमहिन्यात कमीत-कमी तीन वेळा या गोष्टी करा:\n\nबॅंकेत किती पैसे येतात आणि किती पैशांची बचत होते याकडे लक्ष द्या\n\nयेणाऱ्या काळात आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा विचार करा \n\n3. योग्य आर्थिक नियोजन करा \n\nउदाहरणार्थ, घराचं भाडं वाढत असल्यास तुम्हाला बजेटमध्ये बदल करावा लागेल. \n\nयासाठी तुमच्याकडे काही पर्याय उपलब्ध असला पाहिजे.\n\n4. वेळेआधी योग्य नियोजन करा \n\nतुम्हाला जे मिळालंय, त्यावरून तुमची गुणवत्ता ओळखा\n\nलक्ष डोळ्यासमोर ठेऊन तुमची प्रगती किती झाली. याचा सारास... उर्वरित लेख लिहा:","targets":". पण, कर्ज आणि व्याज भरण्यासाठी याची निश्चित मदत होऊ शकते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...िवडणुका होऊ नयेत यासाठी प्रयत्न केले. \n\n2000 साली झालेल्या निवडणुकांच्या निमित्ताने सत्तापरिवर्तन झालं आणि क्युओमिंतांग यांच्या पक्षाची तैवानवरची 50 वर्षांची सद्दी संपुष्टात आली. चेन शुई बिआन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. \n\nतैवानमध्ये काही दिवसांपूर्वी भूकंप झाला तो क्षण.\n\n'चीन हल्ला करत नाही तोपर्यंत तैवानचं स्वातंत्र्य जाहीर करणार नाही, स्वातंत्र्यावर सार्वमत चाचणी घेणार नाही, चीन आणि तैवान यांचं एकत्रीकरण व्हावं यासाठी तयार करण्यात आलेला आराखडा रद्दबातल ठरवणार नाही', अशी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्राध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. मा यिंग जियु यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. पन्नास आणि साठीच्या दशकात देशात मार्शल लॉ असताना झालेल्या शिरकाणासाठी मा यांनी माफी मागितली. \n\n2009 मध्ये पहिल्यांदा चीन आणि तैवानमध्ये अधिकृतपणे संवाद झाला. तैवानबरोबर शस्त्रास्त्रांच्या खरेदीविक्रीवरून अमेरिका आणि चीनचे संबंध ताणले गेले. 2010 मध्ये बदलाचे संकेत देत चीनने तैवानशी व्यापारी करार केला. \n\nप्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य\n\n\"प्रसारमाध्यमांना वार्तांकनाचं तसंच भूमिका घेण्याचं स्वातंत्र्य आहे. तैवानमधील प्रसारमाध्यमं शोधपत्रकारिता करतात. देशात लागू 'मार्शल लॉ' मागे घेण्याच्या निर्णयात प्रसारमाध्यमांची भूमिका निर्णायक आहे,\" असं तैवानस्थित वरिष्ठ पत्रकार क्वांग यिन लियू यांनी सांगितलं. \n\nत्या पुढे म्हणाल्या, \"तैवानमधील एका मासिकातर्फे सर्वेक्षण हाती घेण्यात आलं. 60 टक्के लोकांनी परिस्थिती 'जैसे थे' राहावी या पर्यायाला प्राधान्य दिले. तैवानला आपल्या अधिपत्याखाली आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र तैवानस्थित अनेकांची कुटुंबं चीनमध्ये आहेत. शिक्षण तसंच व्यापाराच्या निमित्ताने अनेकजण सातत्याने ये-जा करतात. देशांदरम्यानचे संबंध कसेही असले तरी नागरिकांचं नुकसान होत नाही. प्रसारमाध्यमांना मिळणारं स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे.\" \n\n\"चीन आणि तैवान संबंधांमध्ये तणाव असेल तरी अमेरिकेचा तैवानला पाठिंबा कायम असतो. अमेरिकेतल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्यांची प्रचंड गुंतवणूक तैवानमध्ये अनेक वर्षांपासून आहेत,\" असं त्यांनी सांगितलं. \n\n\"चीन आणि तैवान यांच्यातील वाद कायदेशीर स्वरुपाचा आहे. तैवान हे आमचंच आहे असा चीनचा दावा आहे. दोन चीन असा प्रकारच नाही, असं चीनचं म्हणणं आहे. 1949 मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता आल्यानंतर लोकशाहीवादी मंडळींनी देशातून पळ काढून तत्कालीन फॉर्मोसे बेट गाठलं. तैवानला इतिहास मान्य आहे, पण त्यांना चीनचा भाग व्हायचं नाही. स्वतंत्र राहून प्रगती करण्यावर तैवानचा भर आहे,\" असं आंतरराष्ट्रीय विषयांच्या अभ्यासक उत्तरा सहस्रबुद्धे यांनी सांगितलं. \n\n\"हाँगकाँगला भेडसावणाऱ्या प्रश्नांची तैवानला जाणीव आहे. तैवाननं अंगीकारलेलं प्रारुप छोट्या देशांसाठी उत्कृष्ट वस्तुपाठ आहे. साठीच्या दशकात तैवाननं खाजगी गुंतवणुकीला प्राधान्य दिलं. सरकारी यंत्रणेत असलेल्या मर्यादा त्यांनी वेळीच ओळखल्या. परदेशी थेट गुंतवणुकीसाठी..."} {"inputs":"...िवादांमध्ये कमला हॅरिस यांची कामगिरी अत्यंत 'वाईट' आणि 'भयंकर' होती. \n\nत्यांनी म्हटलं, \"जो बायडन यांच्याप्रती त्यांचं वागणं अपमानकारक आहे आणि अशा व्यक्तीला निवडून देणं अवघड असतं.\"\n\nबायडन यांनी कमला हॅरिस यांची निवड केल्याने बायडन एका पोकळ योजनेला 'डाव्या अजेंड्याशी' जोडत असल्याचं स्पष्ट होतं. याशिवाय डोनाल्ड ट्रंप यांनी ट्वीटरवर एक व्हीडिओसुद्धा शेअर केला आहे. यात कमला हॅरिस जो बायडन यांच्यावर टीका करताना दिसतात.\n\n'बनावट कमला' आणि 'दुबळे बायडेन' एकत्र परफेक्ट आहेत. मात्र अमेरिकेसाठी चुकीचे असल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"अनुभव आहे आणि विश्लेषक म्हणतात त्याप्रमाणे त्या सुरुवातीपासूनच मोठ्या भूमिकेसाठी पात्र आहेत. \n\nया निवडीचा परिणाम ज्यांना स्थलांतरितांचे प्रश्न, वर्णभेदाविषयीचा न्याय यांविषयी आस्था आहे अशा पुरोगामी विचारसरणीच्या मतदारांवर होऊ शकतो\n\nहॅरिस यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं असून सॅन फ्रान्सिस्को शहराच्या अॅटर्नी म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्नियाच्या अॅटर्नी जनरल म्हणून काम केलं. त्या प्रभावी आणि मुद्देसूद बोलतात, चर्चा वा डिबेटदरम्यान डगमगत नाहीत आणि समोरच्याची उलटतपासणी घेतात. सिनेटमधल्या लहान कार्यकाळातही त्यांनी आपली एक राष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली आहे.\n\nत्यांचा ऑनलाईन विश्वातला वावरही चांगला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदासाठीच्या शर्यतीत त्यांनी उडी घेतली तेव्हा त्यात त्यांना यश मिळालं नाही, पण त्यांची ऑनलाईन विश्वावरची पकड देशाने पाहिली.\n\nउपाध्यक्ष माईक पेन्स यांच्यासोबत जेव्हा जाहीर डिबेट म्हणजे वादविवाद होतील तेव्हा त्यांची वक्तृत्त्वं कौशल्यं कामास येतील. \n\nअमेरिकेतल्या एका स्थानिक माध्यमाने सूत्रांचा हवाला देत म्हटलं, \"बायडन यांच्या कॅम्पेनला स्क्रूटिनी म्हणजेच प्रश्नांच्या आणि आरोपांच्या भडिमाराखाली डगमगून जाईल असा उमेदवार नको होता.\"\n\n\"सिनेटमधल्या 'इंटेलिज्नस आणि ज्युडिशियरी' (गुप्तवार्ता आणि न्याय) या दोन अतिशय महत्वाच्या समित्यांमधल्या सर्वात कणखर आणि प्रभावी सिनेटर्सपैकी त्या एक आहेत,\" असं बायडन यांच्या कॅम्पेनकडून पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये म्हटलंय. \n\n\"क्रिमिनल जस्टिस आणि लग्नासाठीचा समान हक्क या दोन मुद्यांबाबत त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या वांशिक असमानतेच्या मुद्द्यावर त्या एखाद्या लेझरप्रमाणे लक्ष रोखून आहेत,\" ईमेलमध्ये म्हटलंय. \n\n2. आफ्रिकन-अमेरिकन वंशाच्या मतदारांचा विचार \n\nप्रचाराच्या सुरुवातीच्या एका टप्प्यावर बायडन यांचं फारसं चांगलं चाललं नव्हतं. पारडं बर्नी सँडर्स यांच्या बाजूने झुकताना दिसत होतं. पण 29 फेब्रुवारीला बायडेन यांनी साऊथ कॅरोलिनामधून विजय मिळवला आणि बाजी पलटली. आफ्रिकन अमेरिकन लोकसंख्येकडून मिळालेल्या पाठिंब्यावर हा विजय त्यांना मिळाला होता. \n\nएका मागोमाग एक अनेक राज्यांतून बायडन यांना आफ्रिकन-अमेरिकन समुदायाचा पाठिंबा मिळायला लागला आणि बर्नी सँडर्स यांना माघार घ्यावी लागली. \n\nया समुदायाकडून इतका पाठिंबा मिळत..."} {"inputs":"...िशनची सुरुवात करणार, 2024 पर्यंत नल से जल ही योजना सुरू करणार.\n\n2022 पर्यंत प्रत्येक ग्रामपंचायत हाय स्पीड ऑप्टिकल फायबर नेटवर्क ने जोडणार.\n\nशिक्षणाची केंद्रं, आरोग्य केंद्रं, गावांना जोडण्यासाठी ग्रामीण रस्ते विकास कार्यक्रमाचं आयोजन करणार.  \n\nकौशल्य विकास \n\nगुणकौशल्यांचा विकास करण्यासाठी नॅशनल रीस्किलिंग आणि अपस्किलिंग नीती आखण्यात येईल. \n\nमहिला सशक्तीकरण\n\nतीन तलाक आणि निकाल-हलाला सारख्या प्रथांचं निर्मूलन करण्यासाठी नवा कायदा पारित करण्यात येईल. \n\nमहिलांना प्रसूती आणि मासिक पाळीच्या वेळी आरोग... उर्वरित लेख लिहा:","targets":"योजकांना प्राधान्य असेल, असंही काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख पी. चिदंबरम म्हणाले होते.\n\n1. न्याय (NYAY)\n\nलोकांच्या खात्यात 15 लाख रुपये असतील असं पाच वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं. आम्ही अशी मोठी पण पोकळ आश्वासनं देणार नाही. आम्ही विचार केला की जनतेच्या खात्यात सरकार खरंच किती रक्कम देऊ शकते. जाहीरनामा समितीने 72,000 रुपये हा आकडा समोर ठेवला.\n\n20 टक्के अतिगरीब जनतेला वर्षाला 72,000 रुपये आणि पाच वर्षात 3 लाख 60 हजार देण्यात येतील. नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून अर्थव्यवस्थेची कोंडी केली आहे. ती सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल. \n\n2. रोजगार आणि शेतकरी\n\nयुवा वर्गाला रोजगार नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये 22 लाख जागा रिक्त आहेत. आम्ही दहा लाख युवांना ग्रामपंचायतीत रोजगार देऊ. उद्योजकांना तीन वर्षांसाठी उद्योग सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी लागणार नाही. मनरेगा बोगस योजना आहे ,असं पंतप्रधान म्हणाले होते. पण मनरेगा 150 कामाचे दिवस पक्के असतील. \n\nशेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प असावा. शेतकऱ्याला माहिती असायला हवं की त्याला किती पैसे मिळणार, हमीभाव किती मिळणार याची माहिती त्याला मिळायला हवी. \n\nकोट्याधीश मंडळी बँकेतून कर्ज घेतात. अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी कर्ज घेऊन पळ काढतात. शेतकरी इमानदार असतो. शेतकऱ्याने कर्ज चुकवलं नाही तर त्याला तुरुंगवास भोगावा लागतो. शेतकऱ्याला कर्ज चुकवता आलं नाही तर तो फौजदारी गुन्हा राहणार नाही, दिवाणी गुन्हा असेल. \n\n3. शिक्षण आणि आरोग्य\n\nGDPचा 6 टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्यात येईल. आम्ही सरकारी रुग्णालयं सक्षम करणार. गरिबातल्या गरीब व्यक्तीला सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था मिळायला हवी. \n\n4. राष्ट्रीय सुरक्षा \n\nभाजप सरकारने द्वेषाचं राजकारण केलं. आम्ही देशाला जोडू. देशातली एकजूटता वाढावी यासाठी आमचे प्रयत्न असतील.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...िशेने प्रवास सुरू केला. 7 दिवस चंद्राच्या दिशेने प्रवास करून 30 व्या दिवशी यानानं चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. याला म्हणतात - लुनार ऑर्बिट इनसर्शन (Lunar Orbit Insertion)\n\nचंद्राच्या कक्षेत शिरल्याच्या 13 व्या दिवशी लँडर चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरपासून वेगळं करण्यात येईल आणि चंद्राच्या पृष्ठभागाच्या दिशेने जाईल. 48 व्या दिवशी ते चंद्रावर उतरवून अभ्यास करण्यात येईल. \n\nही पद्धत वापरल्यानं इस्त्रोला हा प्रयोग कमी खर्चात करता आल्याचं बी. जी. सिद्धार्थ सांगतात.\n\nएक प्रक्रिया, सर्व प्रयोग\n\n2008 मध्ये ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा प्रयत्नात यश\n\nइस्रोचं यश फक्त कमी खर्चामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यापुरतं मर्यादित नाही. तर पहिल्याच प्रयत्नामध्ये लक्ष्य गाठण्याचं यशही त्यांनी मिळवलं आहे. लुनार ऑर्बिट इन्सर्शन म्हणजेच चंद्राच्या कक्षेत प्रवेश करणं ही चांद्रयान 1 आणि चांद्रयान 2मधली सर्वात क्लिष्ट प्रक्रिया होती. \n\nअमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांना त्यांच्या प्रयोगादरम्यान नेमक्या याच टप्प्यावर मोजून 14 वेळा अपयश आलेलं आहे. 15 व्या प्रयत्नांतच त्यांना यश मिळवता आलं. \n\nपण इस्रोने मात्र चांद्रयान 1च्या वेळी पहिल्याच प्रयत्नांत हे यश मिळवलं. \n\nNasa.gov नं दिलेल्या माहितीनुसार अपोलो 11 च्या आधी नासाने अनेक वेळा याचे प्रयोग केले होते. \n\nपण त्यांना फक्त चंद्राच्या कक्षेपर्यंत पोहोचता आणि तिथून ते पृथ्वीवर परतले. 25 डिसेंबर 1968 रोजी फ्रँक बोर्मन, बिल एँडर्स, जिम लोवेल यांना घेऊन जाणारं यान चंद्राच्या कक्षेत शिरलं. पण जगाला या मोहीमेबद्दल माहिती नाही कारण हे यान चंद्रावर उतरलं नाही. \n\nनासाने चंद्रावर पाठवले 12 अंतराळवीर\n\nअपोलो-11 मधून नासानं चंद्रावर फक्त तीनच अंतराळवीर पाठवले असं नाही. हा प्रयोग त्यानंतरही सुरू होता. 14 नोव्हेंबर 1969 रोजी अपोलो-12 द्वारे 3 अंतराळवीर पाठवण्यात आले. त्यानंतर 7 डिसेंबर 1972 रोजी अपोलो-17 मधून आणखी 3 अंतराळवीर पाठवण्यात आले. 3 वर्षांच्या कालावधीमध्ये नासाने एकूण 12 अंतराळवीर चंद्रावर पाठवले. त्यानंतर लोकांना चंद्रावर पाठवण्याच्या या मोहीमा थांबवण्यात आल्या. पण या मोहीमांदरम्यान नासाने अनेक अपयशं देखील पाहिली आहेत.\n\nचंद्रावर पहिलं पाऊल\n\n21 फेब्रुवारी 1967ला अपोलो-1च्या लाँचची पूर्ण तयारी करण्यात आली होती. पण सरावादरम्यान आग लागली आणि रॉकेटचा स्फोट झाला. यामध्ये 2 अंतराळवीरांसह एकूण 27 कर्मचाऱ्यांचा जीव गेला.\n\nपण इस्रोने सुरुवातीपासून यश मिळवल्याचं रघुनंदन सांगतात.\n\nचांद्रयानाचे घटक\n\nचांद्रयानाचे तीन मुख्य घटक आहेत. \n\nया सगळ्यांना मिळून 'कॉम्पोझिट मॉड्यूल' म्हटलं जातं.\n\nचांद्रयान-2 चा एक भाग\n\nऑर्बिटर आणि लँडर एकत्र पाठवणं सोपं नाही. पण इस्रोने हे दोन्ही एकाच रॉकेटने पाठवले. इतकंच नाही तर इस्रोने ऑर्बिटर आणि चंद्रावर उतरणारा लँडर हे संपूर्णपणे देशांतर्गत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले. \n\nपृथ्वीवरून चंद्रावर सिग्नल पाठवण्यासाठी 15 मिनिटं लागतात. म्हणूनच लँडर चंद्रावर उतरत असताना त्यावर पृथ्वीवरून नियंत्रण ठेवणं..."} {"inputs":"...िश्वास उडतोय?\n\nतर त्यातलं एक महत्त्वाचं साम्य आहे ते म्हणजे लोकांचा उडता विश्वास. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे यूपीए-2 वरचा लोकांचा विश्वास उडत गेला. तर कोरोनाच्या काळात आता लोकांचा मोदींवरचा विश्वास उडताना दिसत आहे. मोदींच्या लोकप्रियेत घट होत असल्याचं मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकी एजन्सीचं म्हणणं आहे. ही एजन्सी जगभरातल्या प्रमुख नेत्यांच्या लोकप्रियतेची सतत समीक्षा करत असते. \n\nयाबाबतच बीबीसी मराठीशी बोलताना एनडीटीव्ही इंडियाचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारती सांगतात, \"नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"-2च्या काळात भ्रष्टाचार, अकुशलता, नेतृत्वाचा आभाव यागोष्टी पुढे येत होत्या. त्यातूनच मग पुढे भाजपचं नेतृत्व उदयाला आलं. पण आता मोदींच्या विरोधात एकही पक्ष किंवा नेता असा नाही ज्याकडे संपूर्ण देश आस लावून पाहिल.\" \n\nतर पहिल्या वर्षात निर्णयांचा धडाका लावणारं मोदी सरकार कोरोनाच्या काळात मात्र निर्णय घेताना चाचपडत असल्याचं मनोरंजन भारती यांना वाटतं आणि त्याचे परिणाम मतपेटीतून दिसायला सुरुवात झाल्याचं ते सांगतात.\n\n\"आता परिस्थिती सरकारच्या एवढी हाताबाहेर गेली आहे की त्यांना पुन्हा विश्वास मिळवणं कठीण आहे. यूपीमध्ये 40 टक्के मतदार शेतकरी आहे. भाजपला इथं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हार पत्करावी लागली आहे. हे त्याचं उदाहरण आहे.\"\n\n'सरकारमध्ये टॅलेन्ट नाही'\n\n\"हे सरकार यूपीए-2च्या दिशेने जात असल्याचं तिसरं कारण म्हणजे मोदी-2 मध्ये टॅलेन्टची कमी आहे. आधीच्या सरकारमध्ये अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्या सारखे अनुभवी लोक तरी होते आता त्यांची सख्या फार कमी आहे. त्यातच अर्थमंत्र्यांचे पतीच त्यांच्या निर्णयांवर टीका करत आहेत,\" मनोरंजन भारती सांगतात. \n\nपण परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेली नसल्याचं वैदिक यांना वाटतं. ते सांगतात, \"या स्थितीत मोदींनी सर्वपक्षीय कमिटी स्थापन करायला पाहिजे होती. पण ते त्यांनी केलं नाही. ही स्थिती हाताळतांना त्यांनी हालगर्जीपणा केला. अजूनही स्थिती हाताबाहेर गेलेली नाही. त्यांच्यासमोर मजबूत विरोधीपक्ष नाही. त्यामुळे त्यांना अजून सर्व हातात आणता येईल.\" \n\n'संवाद झाला तरच...' \n\nपण हे सांगत असताना वैदिक एका महत्त्वाच्या मुद्द्यावर बोट ठेवतात. तो म्हणजे 'संवाद'\n\n\"या सरकारमध्ये संवादाची कमी आहे, मोदींचं कुणाचीच संभाषण नाही, स्वतःच्या कॅबिनेटमधल्या लोकांशी ते बोलत नाही. असं सरकार कसं चालू शकतं. परिणामी भारत सध्या एका विषम स्थितीमधून जात आहे. मोदींना वाटलं तर त्यांना हे सगळं बदलता येऊ शकतं. त्यांना त्यांच्या स्वभावात बदल करावा लागेल. असं केलं तर विरोधीपक्षसुद्धा त्यांची साथ देतील.\" \n\nमुख्य विरोधीपक्ष काँग्रेस आणि त्यांचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाच्या काळात वारंवार सरकारला साथ देण्यास तयार असल्याचं म्हटलंय. त्यांनी सरकारला वेगवेगळ्या सूचनासुद्धा केल्या आहेत. सरकारनं मात्र त्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य समजलं आहे. \n\n\"मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाची ही 2 वर्षं म्हणजे लोकांसाठी दुःख, दुखणं आणि दुर्दशा राहिली..."} {"inputs":"...िषाणूच्या प्रसाराचं स्वरुप आणि आताचं स्वरुप यात प्रचंड फरक आहे. आंध्र प्रदेश आणि बिहार अशी राज्यं आणि शहरातल्या दाटीवाटीच्या भागांच्या पल्याडही विषाणूने हातपाय पसरले आहेत.\n\nसरकार, प्रशासन, आरोग्य व्यवस्था आणि माणसंही या सगळ्यासाठी तयार नाहीत कारण ते क्वारंटीन आणि टेस्टिंगवर अवलंबून आहेत. अन्य राज्यातून येणाऱ्या लोकांचे लोंढे कमी केले तर विषाणूचा प्रसार रोखता येईल असं त्यांचं तत्त्व आहे. मात्र स्थानिक पातळीवर विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठीच्या उपाययोजना होताना दिसत नाहीत.\n\nराज्यांच्या सीमांवर माण... उर्वरित लेख लिहा:","targets":"यला तयार नाही असा पहिला कयास आहे.\n\nकम्युनिटी ट्रान्समिशनसाठी सरकारला दोषी धरून चालणार नाही असं डॉ. जमील यांना वाटतं. माहितीच्या आधारे हे सत्य मांडायला हवं आणि शास्त्रानुसार ते सिद्ध व्हायला हवं.\n\nभारतासारख्या प्रचंड लोकवस्तीच्या आणि दाटीवाटीने वसलेल्या देशात कोरोनासारख्या अतिशय संवेदनशील विषाणूचा प्रादुर्भाव कम्युनिटी ट्रान्समिशन टप्प्यात पोहोचणं स्वाभाविक आहे असं ते सांगतात.\n\nहे मान्य न केल्याने व्यवस्थेवरचा ताण वाढतो आणि अनावश्यक चर्चांना खतपाणी घातलं जातं.\n\nआता या विषयावर वाद घालण्यातही काही अर्थ नाही असं साथीच्या रोगांचे तज्ज्ञ डॉ. ललित कांत यांना वाटतं. त्यांनी सरकारचा भाग म्हणून कामही केलं आहे.\n\nकम्युनिटी ट्रान्समिशन होतंय म्हणा किंवा नाही म्हणा, आपल्याला आपल्या योजना सतत सुधाराव्या लागतील असं त्यांना वाटतं.\n\nभारत हा खंडप्राय देश आहे. एका राज्यात तुम्ही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखू शकता. पण दुसऱ्या राज्यात आकडे झपाट्याने वाढू शकतात. त्यामुळे मूलभूत पातळीवरचं वास्तव (ग्राऊंड रिअॅलिटी) समजून घेण्यासाठी आपल्याला या संकल्पनेच्या ठोस व्याख्येची आवश्यकता आहे.\n\nकोरोनाचा संसर्ग वेगाने वाढतो आहे आणि हे दुर्देवी आहे असं त्यांना वाटतं.\n\nकम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे हे मान्य करण्यासाठी सरकारला योजनांमध्ये अमूलाग्र बदल करावे लागतील.\n\nजागतिक आरोग्य संघटनेनुसार, कोरोनाचा प्रत्येक रुग्ण ओळखणे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि क्वारंटीन हे मोठ्या प्रमाणावरील संसर्गाकरता अनिवार्य गोष्टी नाहीत.\n\nयाऐवजी आता देशांनी हा विषाणू भौगौलिकदृष्ट्या कसा पसरतो आहे हे डेटाच्या माध्यमातून टिपणं आणि त्यानुसार आरोग्यसेवा पुरवणं आवश्यक असल्याचं डॉ. कांत यांना वाटतं.\n\nसरकारला याक्षणी धोरणात बदल दाखवायचा नाहीये असं डॉ. कांत यांना वाटतं.\n\nकारण केंद्र आणि राज्यस्तरावर टेस्टिंग वाढवण्यासाठी अनेक महिने लागले. टेस्टिंगचे प्रोटोकॉल आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यासाठीही अनेक महिने गेले. देशाच्या विविध भागात कोरोनाचा प्रादुर्भाव विविध टप्प्यात आहे. त्यामुळे संपूर्ण देशासाठी एकच सर्वसमावेशक धोरण तयार करणं किंवा राबवणं अवघड आहे.\n\nपण त्यामुळे कम्युनिटी ट्रान्समिशन झालेलं नाही असं म्हणत राहणं याचं समर्थन होऊ शकत नाही. प्रदीर्घकालीन धोरण काय आहे हे त्यांनी पक्कं करायला हवं. कम्युनिटी ट्रान्समिशनची व्याख्या काय हे स्पष्ट करायला हवं असं डॉ. पंत सांगतात.\n\nजनतेला..."} {"inputs":"...िसून येऊ शकतात. तुमचं लक्ष एका ठिकाणी केंद्रीत होऊ शकत नाही. मेंदू सुन्न पडला, तो कोणतीच प्रतिक्रिया देत नाही, असंही कधी कधी वाटतं. \n\nडॉ. रुपाली यांच्या मते, \"शारिरीक लक्षणं तुमच्या शरीरावर दुष्परिणाम दिसतात. हृदयाचे ठोके वाढतात. वारंवार शौचास आल्याचा भास होतो, घसा कोरडा पडतो, पोटात खड्डा पडल्यासारखं वाटू लागतं\"\n\nक्रोनिक स्ट्रेसच्या तावडीत आपण कसे सापडतो?\n\nक्रोनिक स्ट्रेस एक नकारात्मक तणाव आहे. हा तुमच्या शरीरावर परिणाम दाखवू लागतो. त्याचे परिणाम अत्यंत गंभीरसुद्धा असू शकतात. \n\nडॉक्टरांच्या मते,... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाण होऊ शकतात. \n\nस्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर डॉ. रॉबर्ट सोप्लोस्की यांनी तणाव या विषयावर 30 वर्षे संशोधन केलं आहे. \n\nत्यांनी या विषयावर 'व्हाय झेब्राज डोंट गेट अल्सर्स' या पुस्तकात सविस्तरपणे सांगितलं आहे. \n\nते लिहितात, \"तुम्ही सातत्याने तणावाखाली असाल, तर प्रजननाशी संबंधित अनेक डिसॉर्डर समोर येऊ शकतात. महिलांमध्ये मासिक पाळी अनियमित होणं, किंवा पूर्णपणे बंद होणं, यांसारखी लक्षणं दिसतात. पुरुषांमध्ये स्पर्म काऊंट किंवा टेस्टोस्टेरोन लेव्हल कमी होणं, यांच्यासारखी लक्षणं दिसतात. महिला आणि पुरुष दोघांमध्येही लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा कमी होऊ शकते. \n\nअनेकवेळा तुम्ही एखाद्या गोष्टीमुळे तणावात असता पण त्यामुळे दुसराच तणाव निर्माण होतो. अशा प्रकारे तणावाचं एक दुष्टचक्र सुरू होतं. त्यातून तुम्ही बाहेर पडू शकत नाही. \n\nनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स (NIMHNS) ने 2016 मध्ये देशातील 12 राज्यांमध्ये एक सर्वेक्षण केलं होतं. यामध्ये चिंताजनक आकडेवारी समोर आली. \n\nभारतात 15 कोटी लोकांना कोणत्या ना कोणत्या मानसिक समस्येमुळे तत्काळ डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. \n\nतर, सायन्स मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या 2016 च्या अहवालानुसार, भारतात 10 गरजूंपैकी केवळ एका व्यक्तीला डॉक्टरांची मदत मिळू शकते. प्रौढांसोबतच लहान मुलांनाही तणावाच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. \n\nतुम्ही तणावात असाल तर काय करावं?\n\nया गोष्टी करूनसुद्धा तुमच्या समस्या दूर होत नसल्यास तत्काळ मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्या. तणाव सहन करण्याच्या क्षमतेबाबत इतरांशी तुलना करणं चुकीचं आहे, यामुळे तुमचा तणाव जास्त वाढणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...िसून येत नाहीय.\n\n3. औरंगाबाद महानगरपालिका\n\nऔरंगाबाद महापालिकेत सध्या शिवसेना आणि भाजप युतीची सत्ता आहे. शिवसेनेचा महापौर, तर भाजपचा उपमहापौर आहे. त्यामुळं राज्यात तयार होऊ पाहणाऱ्या नव्या सत्तासमीकरणांचा औरंगाबादमध्ये परिणाम दिसून येईल.\n\nविद्यमान औरंगाबाद महापालिकेची मुदत पुढच्या वर्षी संपेल आणि नव्यानं निवडणुका होतील. म्हणजे, येत्या चार-पाच महिन्यात निवडणुका होतील. त्यावेळी राज्यातील समीकरणांचा हिशोब औरंगाबादमध्ये लावल्यास शिवसेनेसमोर अनेक आव्हानं असतील.\n\nऔरंगाबाद महापालिकेतील सध्याचं पक्षीय बल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात्र बाळासाहेब सानपांचा दावा खरा ठरल्यास आणि राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी ही आघाडी आकाराला आल्यास शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता बळावेल.\n\n5. धुळे महानगरपालिका\n\nभाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांच्यामुळं धुळे शहरातल्या सर्वच निवडणुका चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. 2018 साली झालेली धुळे महापालिका निवडणूही अनिल गोटेंमुळे चर्चेत आली होती.\n\nअनिल गोटे यांनी भाजपचे आमदार असतानाही बंडखोरी केली होती. मात्र, निकाल पाहता गोटेंच्या पदरी यश काही मिळालं नाही.\n\nधुळे महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल (एकूण जागा - 74)\n\nभाजपचे चंद्रकांत सोनार हे धुळ्याचे विद्यमान महापौर तर कल्याणी अंपळकर या उपमहापौर आहेत.\n\nधुळे महापालिकेच्या निवडणुका 2018 सालीच म्हणजे गेल्याच वर्षी झाल्यात. त्यामुळं महापौरपदाची निवडणूक किंवा पूर्णत: महापालिकेची निवडणूक अद्याप चार वर्षं बाकी आहेत. मात्र, इथं भाजपची एकहाती सत्ता असल्यानं सध्यातरी राज्यातील नव्या समीकरणांचा कुठलाही परिणाम होताना दिसणार नाही.\n\n6. ठाणे महानगरपालिका\n\nठाणे महापौरपदाची निवडणूक 21 नोव्हेंबरला होणार आहे. राज्याच्या बदलत्या समीकरणात महत्त्वाचं नाव असलेले शिवसेना नेते आणि माजी मंत्री एकनाथ शिंदे यांचं हे होमग्राऊंड आहे. ठाणे महापालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे .त्यामुळं शिवसेनेसाठी महापौरपदाच्या निवडणुकीत फारसे अडथळे दिसून येत नाहीत. उलट राज्यातल्या नव्या समीकरणांमुळं शिवसेनेचे हात आणखी मजबूत होण्याच्या स्थितीतच आहेत.\n\nठाणे महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल (एकूण जागा - 131)\n\nशिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे या महापौर, तर शिवसेनेचेच रमांकात मढवी हे उपमहापौर आहेत. \n\n131 जागांच्या ठाणे महापालिकेत एकट्या शिवसेनेच्या खात्यात 67 नगरसेवक आहेत. त्यामुळं साहजिक बहुमत सेनेकडे आहे. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 36 नगरसेवकही सेनेच्या बाजूने नव्या राजकीय समीकरणांमध्ये असू शकतात. त्यामुळं ठाण्यात कुठलाही फरक दिसून येणार नाही. \n\n7. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका\n\n2015 साली शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढल्यानं आणि प्रचारादरम्यान नाट्यमय घडामोडींमुळं कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचंड चर्चेत आली होती. निवडणूक स्वतंत्ररीत्या लढले असले, तरी नंतर भाजपसोबत एकत्र आले. त्यामुळं महापौर शिवसेनेचा आणि उपमहापौर भाजपचा झाला होता. \n\nकल्याण-डोंबिवली महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल (एकूण जागा -..."} {"inputs":"...िहिणारे तुषार गांधी म्हणतात, \"हा गोडसे यांचा कोर्टरूम ड्रामा होता. बापूची हत्या करून आपण हिरो बनू आणि त्याच्या कृत्याशी हिंदू सहमत होतील, असं त्याला वाटलं होतं. जेव्हा त्याला दिसलं की असं होत नाहीय तेव्हा त्याने कोर्टात नाट्य उभं करण्याचा प्रयत्न केला.\"\n\n30 जानेवारी 1948 \n\nखूपच अशुभ दिवस होता तो. नथुराम गोडसे, नारायण आपटे आणि विष्णू करकरे दिल्ली रेल्वे स्टेशनजवळच्या हॉटेलमध्ये नाश्ता करून बिरला मंदिराकडे जायला निघाले.\n\nगोडसेने बिरला मंदिराच्या मागच्या भागाला असलेल्या जंगलात तीन-चार राउंड फा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेव्हा त्यांच्या मित्रांना त्यांचं जंगी स्वागत करण्याचा निर्णय घेतला. यासाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्याची योजना होती. या कार्यक्रमात त्यांचं कृत्य म्हणजेच गांधी हत्येत त्यांनी बजावलेल्या भूमिकेचं समर्थन आणि त्याचा उत्सव साजरा करण्याचं ठरवण्यात आलं.\n\n12 नोव्हेंबर 1964 रोजी सत्यनारायण पूजा आयोजित करण्यात आली. या पुजेला येण्यासाठी मराठीत आमंत्रणं वाटण्यात आली. या आमंत्रण पत्रात लिहिलं होतं की देशभक्तांच्या तुरुंगातून बाहेर येण्याचा आनंद साजरा करण्यासाठी या पुजेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि आपण सर्वांनी येऊन त्यांना शुभेच्छा द्याव्या. या कार्यक्रमात जवळपास 200 लोक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात नथुराम गोडसे यांनाही देशभक्त म्हणण्यात आलं.\n\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे नातू गजानन विश्वनाथ केतकर यांचं वक्तव्य सर्वात आश्चर्यकारक होतं. ग. वि. केतकर लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या 'केसरी' आणि 'तरुण भारत' या दोन वर्तमानपत्रांचे संपादक होते. हिंदू महासभेचे विचारक अशी केतकर यांची ओळख होती.\n\nस्वतः केतकर हेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. पुजा झाल्यानंतर गोपाळ गोडसे आणि करकरे यांनी आपले तुरुंगातले अनुभव सांगितले. याचवेळी केतकर म्हणाले की त्यांना गांधी हत्येच्या कटाची माहिती आधीच होती आणि स्वतः नथुराम गोडसे यांनीच त्यांना त्याबद्दल सांगितलं होतं. \n\nटिळक यांचे नातू ग. वि. केतकर म्हणाले, \"काही आठवड्यांपूर्वी गोडसे यांनी आपला इरादा शिवाजी मंदिरात आयोजित एका कार्यक्रमात स्पष्ट केला होता. गोडसे म्हणाले होते की 'गांधी म्हणतात मी 125 वर्षं जगणार आहे. मात्र त्यांना 125 वर्ष जगू कोण देईल? त्यावेळी आमच्यासोबत बाळूकाका कानेटकरदेखील होते आणि गोडसे यांच्या भाषणातला हा भाग ऐकून ते अस्वस्थ झाले होते. आम्ही कानेटकरांना सांगितलं की आम्ही नाथ्याला (नथुराम गोडसे) समजावू आणि असं करण्यापासून रोखू. मी नथुरामला विचारलं होतं की त्याला गांधींना ठार करायचं आहे का? त्याला होकार देत नथुरामने म्हटलं की गांधींमुळे देशात आणखी समस्या निर्माण होऊ नये, असं त्याला वाटतं.\" \n\nकेतकर यांचं हे भाषण प्रसार माध्यमांमध्ये वणव्यासारखं पसरलं. इंडियन एक्सप्रेसने ग. वि. केतकर यांची सविस्तर मुलाखत घेऊन बातमी दिली. या बातमीत तो फोटोही छापण्यात आला ज्यात नथुराम गोडसेंच्या फोटोला हार घालून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती आणि ते देशभक्त असल्याचं म्हटलं..."} {"inputs":"...ी 10 नोव्हेंबर 2017ला घडली. उमर खान आणि त्यांचे मित्र गायी घेऊन जात असताना अल्वार जिल्ह्यातील गोविंदगड इथं तथाकथित गोरक्षकांकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. उमर खानला मारण्यात आलं आणि सर्व पुरावे नष्ट कऱण्याच्या उद्देशानं त्यांचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर टाकण्यात आला. सातपैकी फक्त दोन आरोपींना अटक करण्यात आली. यातील पीडित ताहीर आणि जावेद यांनाही जेलमध्ये टाकण्यात आलं होतं.\n\nगायींची तस्करी, मारून टाका\n\n\"जर कोणी गायींची तस्करी करताना आढळून आलं किंवा त्यांना मारत असल्याचं लक्षात आलं तर त्याला मार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा ख्रिस्त धर्मगुरुंच्या एका गटानं याबाबत चौकशी करण्यासाठी पोलीस ठाणं गाठलं तर त्यांनाही अटक करण्यात आली. \n\nधर्मांतर ?\n\nउत्तर प्रदेशात हिंदू जागरण मंचाच्या लोकांनी अलिगढमधल्या ख्रिश्चन शाळांना नाताळ सणाच्या दिवसांमध्ये धमकावलं होतं. राजस्थानमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या लोकांनी एक ख्रिश्चन धर्मियांचा सोहळा. धर्मांतर सुरू असल्याच्या आरोपांवरून उधशवून लावला होता.\n\nत्यामुळे आम्हाला आता कोणत्याही विलंबाशिवाय पंतप्रधानांची आणि त्यांच्या सरकारची यावरची प्रतिक्रिया हवी आहे. \n\nपद्मावत सिनेमावरूनही अनेक ठिकाणी हिंसाचार पेटला, त्यावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी चिंता व्यक्त केली आहे.\n\nतसंच, त्यांच्याकडून आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या प्रशासनाकडून अल्पसंख्याकांविरोधात अशा कारवाया करणाऱ्यांवर कारवाईही तत्काळ केली जावी.\n\nइच्छाशक्ती हवी\n\nहल्ली घडलेल्या या घटनांमुळे संवैधानिक मूल्यांना धक्का बसला असून सामान्य समाज निर्मिती करण्याच्या प्रक्रियेची यातून हानी झाली आहे. आपले कायदे सुयोग्य पद्धतीनं आणि इच्छाशक्तीनं हाताळल्यास ते पिडीतांना योग्य संरक्षण देऊ शकतात. \n\nपण, धार्मिक संघर्षाची कीड सध्या समाजात मोठ्या प्रमाणात पसरल्यानं केवळ कायद्याचं संरक्षण हाच पर्याय ठरणार नाही. \n\nअशा घटनांमुळे होणाऱ्या परिणामांना व्यक्तिशः आपण स्वतः सामोरं जाणंही अपेक्षित आहे. सध्याची परिस्थिती शांतता आणि बंधुत्व धोक्यात आणणारी असून त्यामुळे आपल्या समाजाची वाढ आणि विकासही रोखला जात आहे.\n\nआपण सगळे विशेषतः इथल्या बहुसंख्याकांनी घडणाऱ्या या घडामोडींच्या पुढे विचार करणं अपेक्षित आहे. तसंच समाजातल्या आणि देशातल्या या धार्मिक वादांच्या घटनांचा केवळ जाहीर निषेधच नव्हे तर त्याविरोधात सक्षमपणे उभं राहणंही आवश्यक आहे.\n\nयाचंही भान हवं...\n\nया पत्रावर ज्या 67 माजी सनदी अधिकाऱ्यांनी सह्या केल्या आहेत, त्यापैकी एक असलेल्या माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांनी बीबीसी मराठीशी याविषयावरचं आपलं मत व्यक्त केलं. \n\nत्या म्हणाल्या की, \"गेले दोन महिने यावर विचार करत आहोत. देशामध्ये सामाजिक सलोखा कसा राहील याची जबाबदारी पोलीस अधिकारी आणि सनदी अधिकाऱ्यांनीही घ्यायला हवी. त्यांनी आज्ञांचं पालन तर करावंच लागतं पण ते करताना सामाजिक ऐक्याला बाधा येणार नाही, याचंही भान त्यांनी ठेवायला हवं.\"\n\nत्या पुढे म्हणाल्या की, \"देशात 'पद्मावत' चित्रपटावरून जो वादंग माजला..."} {"inputs":"...ी 106 डॉलर प्रति बॅरल होत्या. त्यानंतर किंमती कमी होत आहेत. आपल्या पंतप्रधानांनी गमतीत म्हटलंही होतं की मी नशीबवान आहे, जेव्हापासून मी सत्तेत आलोय तेव्हापासून तेलाच्या किमती कमी होत आहेत. तेव्हा पेट्रोल 72 रुपये प्रति लिटर होतं. सरकारने भारतात किंमती कमी होऊ दिल्या नाहीत. उलट सरकारने उत्पादन शुल्क वाढवलं.\" \n\nसर्वसामान्य माणसाला दिलासा कसा दिला जाऊ शकतो? \n\nपेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्य माणसावर बोजा पडत असताना तज्ज्ञ किंमती कमी करण्याचे काही उपाय सांगतात पण ते सोपे नाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली तर पुढचे 10 दिवस पुरेल इतकं खनिज तेल आहे. खाजगी कंपन्यांकडे अनेक दिवसांचा साठा आहे \n\nसध्या जगात खनिज तेलाचा सगळ्यांत मोठा साठा अमेरिकेकडे आहे. अमेरिका आणि चीनच्या खालोखाल भारत सगळ्यात जास्त खनिज तेल आयात करतो. यासाठी तज्ज्ञ भारताने आपला साठा वाढवावा असं ठामपणे सांगतात. \n\nआयातीवरचं अवलंबित्व \n\nभारतात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू जरूरीपेक्षा अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे यासाठीच ते आयात करावे लागतात. मागच्या वर्षी आपल्या खर्चापैकी एकूण 85 टक्के खर्च भारताने फक्त खनिज तेल आणि नैसर्गिक वायू आयात करण्यासाठी केला होता, जो 120 अब्ज डॉलर्स इतका होता. \n\nतज्ज्ञांमध्ये एक मुद्दा प्रदीर्घ काळापासून चर्चिला जातोय तो म्हणजे भारताने भविष्यासाठी काहीतरी शाश्वत उपाय शोधावा आणि आपलं खनिज तेलावर असणारं अवलंबित्व कमी करावं. मोदी सरकारही दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याच्या विचारात आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 17 फेब्रुवारीला तामिळनाडूमध्ये भाषण करताना उर्जास्रोतात विविधता आणण्याची आणि खनिज तेलावर असणारं अवलंबित्व कमी करण्याची गोष्ट सांगितली होती. \n\nसिंगापूरमध्ये वंदा इनसाट्स संस्थेची संस्थापक वंदना हरी यांच्यामते सरकारला पुढचा, विचार केला पाहिजे. त्या म्हणतात, \"हळूहळू खनिज तेलाचा वापर कमी होईल. आपण इलेक्ट्रिक वाहनांच्या, हायड्रोजनच्या दिशेने चाललो आहोत. ही गोष्ट नक्कीच चांगली आहे पण यासाठी 2030-35 ची वाट पहावी लागेल.\" \n\nवंदना मेट्रो सारख्या पब्लिक ट्रान्सपोर्टचा विस्तार व्हावा असंही ठामपणे म्हणतात. \n\nपण आरएस शर्मांच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत : एक म्हणजे सरकारं पाच वर्षांच्या अवधीसाठीच योजना बनवतात. पंधरा वर्षांच्या दीर्घकालीन योजना बनवल्या जात नाहीत. \n\nसध्या तरी गोपाल कृष्ण पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी न करण्याला 'योग्य निर्णय' म्हणत आहेत. लोक याला सरकारचा नाईलाज म्हणू शकतात किंवा सरकारचा पर्याय. \n\nते म्हणतात, \"जर आपण एक्साईज ड्युटी कमी करून पेट्रोलियम पदार्थांची किंमत कमी केली तर आपल्याला करांमध्ये वाढ करावी लागेल. एकूण एकच झालं. म्हणूनच सरकारने किंमती कमी न करण्याचा पर्याय निवडला आहे.\" \n\n\"जसं अर्थमंत्री निर्मला सीतारमण म्हणाल्या की हे एक धर्मसंकट आहे. पण सगळ्यात चांगला पर्याय हाच आहे सध्या. जर महसुलात वाढ झाली तर किंमती कमी होऊ शकतात.\" \n\nभारताच्या भल्यामोठ्या अर्थव्यवस्थेच्या विकासात खनिज तेल इंधनच आहे. जर खनिज तेलाच्या..."} {"inputs":"...ी अगदी पहिल्यापासूनच सुरुवात करावी लागेल, या विचारानेच धडकी भरते.\n\nबरेचदा या कारणासाठी भूतकाळातल्या काही जखमा जबाबदार असतात. त्यामुळे प्रेमबिम या जगात नाही, अशी समजूत करून घेतली जाते.\n\nत्यांचा विश्वास अगदीच नसतो, असं नाही. तो काही काळापुरता गमावलेला असतो. ज्याने प्रेमाची कबुली दिली आहे, त्याने अपार कष्ट घेतले तर विश्वास पुन्हा मिळवता येऊ शकतो. शेवटी \"ये आग का दरिया है और डुब के जाना है...\"\n\n6. 'तुला माझ्यापेक्षा कोणीतरी चांगलं मिळेल...'\n\nकिती तो विनम्रपणा... बापरे! पण हे अत्यंत तकलादू कारण आहे.\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी अचला सचदेव यांना सांगितलं होतं की, सीन चांगला होण्यासाठी तुम्ही चिंटूला जोरदार थप्पड मारा. त्यांनी या दृश्याचे 9 रिटेक घेतले. जेव्हा सीन ओके झाला तेव्हा माझा गाल निळा झाला होता आणि माझे रडू थांबत नव्हतं.\"\n\n'नॅशनल स्वीटहार्ट'\n\n1973 साली बॉबी रीलीज झाला आणि देशभरात या सिनेमाने अमाप लोकप्रियता मिळवली. ऋषी कपूर जिथे जाईल तिथे एखाद्या रॉक स्टारप्रमाणे लोक त्यांच्या भोवती गराडा घालायचे. त्यांना 'नॅशनल स्वीटहार्ट' म्हटलं गेलं. पुढच्या अनेक चित्रपटांसाठी त्यांची ही भूमिका ब्लू-प्रिंट बनली होती. \n\nडिंप... उर्वरित लेख लिहा:","targets":"नी गळ्यात ती चावी घातलेली आहे. \n\nनीतूने 'बॉब' हे टोपणनाव दिलं\n\nनीतू सिंह यांनी पुढे सांगितलं होतं, \"एकदा ताज हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर त्यांनी मला विचारलं होतं की, तुला लग्न करायचं नाही का? मी म्हणाले होते, करायचं आहे. पण कुणाशी करू? ऋषी कपूर खूपच निरागसपणे म्हणाले होते माझ्याशी आणि कुणाशी.\" \n\nनीतू सिंह ऋषी कपूर यांना 'बॉब' म्हणायच्या. नीतू सिंह यांनी एकदा लिहिलं होतं की, ऋषी कपूर यांचा स्वभाव पझेसिव्ह आहे. मला माहिती आहे की, मी कुणाच्या फार जवळ जाऊ शकत नाही. कारण चिंटूला वाईट वाटतं. इतकंच कशाला मुलगा रणबीरशी असलेली जवळीकही त्यांना आवडत नाही. एक काळ असा होता जेव्हा ते खूप दारू प्यायचे. त्यावेळी दारूच्या नशेत मनातलं सगळं बोलून जायचे. त्यावेळी त्यांना जी मुलगी आवडायची तिच्याबद्दलही सांगायचे. दुसऱ्या दिवशी सकाळी मी विचारल्यावर पुन्हा त्याच निरागसतेने मला विचारायचे तुला हे सगळं कुणी सांगितलं?\" \n\nकंजूष ऋषी\n\nऋषी कपूर यांनी त्यांचे काका शशी कपूर यांच्याप्रमाणेच कधीही रविवारी काम केलं नाही. रविवार हा त्यांच्यालेखी त्यांच्या कुटुंबीयांसाठीचा दिवस होता. मात्र, त्यांचा स्वभाव शशी कपूर यांच्या अगदी विरुद्ध होता. ते एक कठोर आणि शिस्तप्रिय वडील होते आणि मुलांशी खूप कमी बोलायचे. \n\nऋषी कपूर स्वतः लहान असताना वडिलांसमोर त्यांची बोबडी वळायची. ऋषी कपूर यांच्याविषयी बोललं जायचं की ते कंजूष होते. त्यांना लोकांना गिफ्ट द्यायला फारसं आवडायचं नाही. त्यांचा मुलगा रणबीर 16 वर्षांचा झाला तेव्हा त्याने आईला कार मागितली होती. तेव्हा ऋषी कपूर यांनी रणबीरला म्हटलं होतं की, कार घ्यायचं तुझं अजून वय नाही. मुलांनी बिघडू नये, असं त्यांना वाटायचं. \n\nरणबीर आणि रिधिमा दोघंही आपल्या पायावर उभे होईपर्यंत दोघंही इकॉनॉमी क्लासनेच प्रवास करायचे. नीतू सिंह यांनी एकदा ऋषी कपूर यांच्या कंजूषपणाचा एका गमतीशीर किस्सा सांगितला होता. त्या म्हणाल्या होत्या, \"खाण्याच्या बाबतीत ते कधीच कंजूषी करायचे नाही. मला आठवतं आम्ही एकदा न्यूयॉर्कला गेलो होतो तेव्हा ते मला महागड्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन जायचे आणि एकेका डिशवर शेकडो डॉलर खर्च करायचे. मात्र, छोट्या-छोट्या वस्तू खरेदीसाठी पैसे खर्च करायला त्यांना जीवावर यायचं. एकदा न्यूयॉर्कमध्येच अपार्टमेंकडे जाताना सकाळच्या चहासाठी मला दूध घ्यायचं होतं. मध्यरात्र झाली होती. मात्र, एवढ्या रात्री चिंटू दूरवरच्या दुकानात गेले..."} {"inputs":"...ी अधिकाधिक नमुने गोळा करतोय.\"\n\nजानेवारीत जिनोम शास्त्रज्ञांच्या एका गटाने भारतात 'पूर्ण क्षमतेने जिनोम सिक्वेंसिंग होत नसल्याचं' म्हटलं होतं. \"देशात 1 कोटी 40 लाख केसेस असतानाही त्यापैकी केवळ 6400 जिनोम साठवण्यात आल्याचं\" त्यांनी सांगितलं. \n\nदेशाच्या बहुतेक भागांत आयुष्य पूर्वपदावर आलंय.\n\nकोरोना विषाणूच्या व्हेरियंटचा धोका बघता देशात 10 जिनोम प्रयोगशाळा स्थापन करण्यात आल्या आहेत. आलेल्या नमुन्यांचं जिनोम सिक्वेंस करून तात्काळ अहवाल देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. \n\nसाथीच्या रोगांचे तज्ज्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्षा जास्त म्युटेशन्स दिसले. अशी एकूण 27 म्युटेशन्स झाली आहेत. म्युटेशनची राष्ट्रीय सरासरी 8.4 आहे तर जागतिक सरकारी 7.3 आहे. याचाच अर्थ बंगळुरूमध्ये आढळलेली म्युटेशन्स राष्ट्रीय आणि जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. \n\nभारतासारख्या मोठ्या आणि विविधता असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर जिनोम सिक्वेंसिंग करणं सोपं नाही. \n\nभारतातल्या 10 प्रयोगशाळा मिळून कोरोनाचं सिक्वेन्सिंग करतायत.\n\nयासाठी सर्वात आधी प्रयोगशाळांना स्थानिक नमुने गोळा करावे लागतात. यासाठीची प्रक्रिया देशभरात वेगवेगळी आहे. नमुन्यात विषाणू आहे की नाही शोधण्यासाठी लागणारे रासायनिक घटक (Reagents) परदेशातून आयात करावे लागतात आणि ते महागडे आहेत. नमुने फ्रिझरमध्ये साठवले जातात आणि मशिनद्वारे जिनोम सिक्वेंसिंग होतं. \n\nएका नमुन्याच्या जिनोम सिक्वेंसिंगचा खर्च 75 डॉलर्सपर्यंत येऊ शकतो. शिवाय, प्रशिक्षित कर्मचारी नमुने गोळा करतात, त्या नमुन्यांना खास डब्यांमध्ये साठवलं जातं आणि त्यानंतर त्यांना देशभरातल्या वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये पाठवलं जातं. यात केरळची कामगिरी इतर राज्यांच्या तुलनेत चांगली आहे. ते दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातून 25 नमुने दिल्लीतल्या जिनोम सिक्वेंसिंग लॅबमध्ये पाठवतात. \n\nएका नमुन्याचं सिक्वेंसिंग करण्यासाठी जवळपास 48 तास लागतात. मात्र, परदेशातून आलेल्या आणि विलगीकरणात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या नमुन्याचं जिनोम सिक्वेंसिंग करायचं असेल तर ते लवकर करावं लागतं. डॉ. मिश्रा सांगतात की त्यांच्या प्रयोगशाळेने नमुन्याचं संपूर्ण सिक्वेंसिंग न करता विषाणूमध्ये काही बदल घडून आला आहे का, हे अवघ्या 24 तासात शोधून काढण्याची पद्धत विकसित केली आहे. \n\nकॅब्रिजमधले विषाणूतज्ज्ञ डॉ. रविंद्र कुमार गुप्ता म्हणतात, कोरोना विषाणूच्या बाबतीत \"नेमकं काय घडतंय, हे जाणून घेण्यासाठी सिक्वेंसिंग अत्यंत गरजेचं आहे.\" भारतासारखा देश जिथे आरोग्य क्षेत्रावर खूप कमी खर्च केला जातो तिथे सिक्वेंसिंगसाठी यंत्रणा राबवली जाईल का, असा प्रश्न त्यांना पडतो. \n\nडॉ. रविंद्र कुमार गुप्ता म्हणतात, \"मला वाटतं सिक्वेंसिंग महत्त्वाचं आहे. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे - अधिकाधिक लोकांना लस देणं. केवळ सिक्वेंसिंग करून लोकांचे प्राण वाचणार नाही किंवा धोरणं आखण्यासाठीही त्याचा उपयोग होणार नाही.\"\n\nमात्र, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणतात त्याप्रमाणे भारत 'कोरोना विषाणू संसर्ग..."} {"inputs":"...ी अशाच असंख्य कुटुंबांनी आपल्या शेजारी राहणाऱ्यांना मृत्यूच्या दाढेत जाताना पाहिलं असेल.\n\nदिल्लीच्या वेगवेगळ्या भागात अनेक लोकांच्या हत्येच्या बातम्या येत होत्याच. पण सामान्य माणूस या संपू्र्ण परिस्थितीसमोर लाचार होता.\n\nजमाव आणि प्रशासन यांच्यात एक अघोषित ताळमेळ दिसत होता. विरोधी पक्षाचा एक भागसुद्धा याच तंत्राचा भाग असल्याचं दिसून आलं होतं.\n\nगेल्या काही वर्षांत लोकांमध्ये अशाच प्रकारची लाचारी आहे. दादरीच्या अखलाकचं कुटुंब त्यांच्यातील एका ज्येष्ठ सदस्याला अशाच पद्धतीने मरताना बघत राहिलं. मुलाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावळा करत आहात. \n\nकाही दिवसांनी मी ते घर सोडलं आणि पुष्प विहार भागात रहायला आलो. हे सगळं विस्तारानं सांगण्याचं कारण हेच की 'याचि देहि याचि डोळा' पाहिलेल्या घटनांचा कुणी नवीन अर्थ लावला तर ते पचणं शक्य नाही. म्हणून भूतकाळातील घटनांविषयी अतिशयोक्ती टाळावी. सत्य कितीही कटू असलं तरी ते जसं आहे तसं स्वीकारण्याची तयारी असायला हवी. \n\n1984च्या दंगलीत काँग्रेसचा काहीही सहभाग नाही, असं जेव्हा राहुल गांधी लंडनमध्ये म्हणाले तेव्हा मला नरेंद्र मोदींचं वक्तव्य आठवलं. 2002च्या दंगलीत त्यांच्या किंवा त्यांच्या पक्षाचा सहभाग नाही, असं ते हिरिरीने सांगायचे. म्हणून हिंसाचार होत राहिला आणि ते 'राजधर्म' पाळत राहिले.\n\nतत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचं कडक धोरण आणि पंतप्रधान वाजपेयी यांच्या सूचना असूनसुद्धा दंगलीने होरपळलेल्या गुजरातमध्ये लष्कराला पाचारण करण्यास उशीर झाला. उशिरा का होईना, ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी 2005मध्ये संसदेत येऊन 1984च्या घटनांसाठी माफी मागितली होती. \n\nसोनिया गांधी यांनीसुद्धा वेगवेगळ्या प्रसंगी माफी मागितली होती. मग अशा परिस्थितीत 1984च्या घटनांसाठी गुन्हेगार म्हणून गणल्या गेलेल्या पक्षाचा बचाव अध्यक्ष राहुल यांनी का केला?\n\nभाजप नेत्यांसारखं प्रत्येक गुन्ह्यासाठी पक्षाची पाठराखण करण्याची पद्धत ते आजमावू पाहत आहे का? कारण अनेकदा मागणी होऊनसुद्धा लालकृष्ण अडवाणी असो किंवा नरेंद्र मोदी असो, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी 2002च्या दंगलीची किंवा बाबरी मशीद प्रकरणाची माफी मागितलेली नाही. माफी सोडा, त्यांना चुकीची जाणीवसुद्धा झालेली नाही.\n\nदोन्ही पक्ष दंगलीसाठी दोषी ठरवलं की एकमेकांवर टीका करतात. गुजरात विषयी प्रश्न विचारले की 1984च्या दंगलीचा मुद्दा समोर करत काँग्रेसचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला जातो. क्रौर्य आणि निर्घृणता लपवण्यासाठी हे पक्ष आपल्या जुन्या किंवा नव्या गुन्ह्यांचा बचाव करत पळवाटा शोधत असतात आणि या दंगली कधीही न संपण्याचा हा सिलसिला असाच सुरू आहे.\n\nआता तर दंगलीचं रूपही बदललं आहे. आता लोक थेट हल्लेच करतात, जमावाकडूनच लोकांची ठेचून ठेचून हत्या होत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी असण्याचं कारण म्हणजे तिथं कधी परदेशी कामगारांचं नीट स्वागत झालं नाही. \n\nहे द्विपराज्य कधीकाळी अगदी वेगळं होतं. 19व्या शतकात इथं घुसखोरी करणाऱ्यांना किंवा इथून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चक्क मृत्युदंड दिला जायचा. \n\nनवं जपान स्वत:ला समरूपी समाज मानतो. ज्याची ओळख इथली शक्तिशाली संस्कृती आहे.\n\nइथं असा समज आहे, की परदेशी नागरिक आले तर इथल्या भूमिपुत्रांचा रोजगार जाईल. सांस्कृतिक वाद वाढतील आणि गुन्हेगारीही. \n\nआता वेगळीच समस्या आहे. इथं जपानी माणसांची संख्या कमी होते आहे. 2010 ते 2015 या काळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नोव्हेंबरमधील एका अहवालानुसार जर पंतप्रधान शिंजो आबे यांचा प्रस्ताव लागू केला तर सगळ्या क्षेत्रांमधे रिक्त असलेली पदं भरण्यासाठी किमान 3 लाख 45 हजार कामगार परदेशातून आणावे लागतील. \n\nजपान सध्या \"टेक्निकल इंटर्न ट्रेनिंग प्रोग्राम\"च्या माध्यमातून परदेशी कर्मचाऱ्यांना जपानमध्ये आणतो. \n\nया माध्यमातून तरुणांना आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या देशात परतण्याआधी 3 ते 5 वर्ष कमी वेतनात जपानमध्ये काम करण्याची परवानगी दिली जाते. \n\nकामगारांचं शोषण, कमी वेतन आणि हलाखीची स्थिती यामुळे या व्यवस्थेवर जोरदार टीकासुद्धा होते. \n\nगेल्या वर्षी असं उघडकीस आलं होतं की, 24 वर्षांच्या व्हिएतनामच्या तरुणाला फुकुशिमाच्या रेडिओअॅक्टिव्ह कचऱ्याच्या सफाईचं जोखमीचं काम देण्यात आलं होतं. \n\nनवी व्हिसा योजना\n\nआता शिंजो आबे अकुशल कामगारांना जपानमध्ये किमान 5 वर्षं राहण्याची परवानगी देण्याच्या विचारात आहेत. \n\nकुशल कामगारांना त्यांनी पुन्हा व्हिसा देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. \n\nअसे कामगार आपल्या कुटुंबासह जपानमध्ये राहू शकतील. ही योजना एप्रिलपासून लागू करण्याचा आबे यांचा मानस आहे. \n\nमात्र परदेशातून आलेले कामगार फक्त शहरातच राहतील आणि ग्रामीण भागाकडे कुणी फिरकणार नाही, अशी भीतीही जपानी लोकांना वाटते.\n\nइतकी कठीण परिस्थिती असतानाही कामगारांचं शोष करु नये, हेसुद्धा जपानला शिकता आलं नाही. \n\nकोलंबिया युनिव्हर्सिटीत इंटरनॅशनल अँड पब्लिक अफेअर्सचे प्राध्यापक ताकातोशी इतो यांच्या मते जपानी समाज आता भूमंडलीकरणाप्रति जागृत होत आहे. \n\nते सांगतात \"खरंतर परदेशी कामगार जपानच्या आर्थिक प्रगतीसाठी मदतच करतायत, ते लोक असं काम करतायत, जे जपानी लोक करू इच्छित नाहीत.\"\n\nजपानी वकील नकाई यांच्या मते व्हिसा मिळणं ही केवळ एक सुरुवात आहे. परदेशी लोकांसाठी जपानच्या संस्कृतीत मिसळणं खूप अवघड आहे. \n\nते भाषा आणि संस्कृतीत असलेल्या दरीकडे इशारा करतात. ही दरी पार करणं मोठं आव्हान आहे. \n\n\"जर करदाते राजी असतील तर सरकार त्यांना जपानी भाषा शिकवण्यासाठी स्वस्त कोर्सेसची सुरुवात करुन देऊ शकतं,\" असं ते म्हणाले.\n\nमात्र काही परदेशी नागरिकांच्या मते सरकार त्यांच्याशी संपर्कही करत नाही. \n\nभूपाल श्रेष्ठ सांगतात की \"मला वाटतं की जपानी आणि परदेशी लोकांमध्ये मेळ वाढवण्यासाठी खूप कमी संधी आहेत. कारण इथं एकाच अपार्टमेंटमध्ये राहणारे लोकही अपरिचित लोकांप्रमाणे राहतात.\" \n\n\"जर..."} {"inputs":"...ी असलेली काही माणसं कायम आपल्यासोबत असणारच आहेत, याची जाणीव आपल्याला होते तोवर बराच उशीर झालेला असतो. \n\nआईच्या मृत्यूनंतर माझी भावंड, वडील आणि मी आम्ही आमच्यासाठी जे ध्येय ठरवलं ते फार मोठं आहे. ते ध्येय आहे, तिला न्याय मिळावा, तिने केलेल्या शोधपत्रकारितेला न्याय मिळावा आणि असं पुन्हा कधीच घडणार नाही, याची खात्री पटवणे, हे आमचं ध्येय आहे. \n\nइतरांची निष्क्रियता आणि उदासीनता याबद्दल आपला संयम किती कमी पडतो, याविषयी कधीकधी आमच्या कुटुंबात चर्चा होते. विशेषतः ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याविषयी. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रपरिवाराची नाही. \n\nही फार मोठी जबाबदारी आमच्या खांद्यांवर येऊन पडली आहे. मात्र ती केवळ आम्ही एकट्याने पेलू शकत नाही. त्यासाठी आम्हाला चांगल्या माणसांची साथ हवी आहे. \n\nडॅफ्नी कॅरुआना गॅलिझिया\n\nजागतिक प्रसार माध्यम स्वातंत्र्य दिवस (World Press Freedom Day)\n\nA protest demanding justice following the murder of Maltese journalist Daphne Caruana Galizia\n\nमाझ्या आईसह या सर्व हत्यांमध्ये दोषींना शिक्षा व्हावी, यासाठी सत्ताधाऱ्यांकडून कुठलेच प्रयत्न होताना दिसत नाही.\n\nत्यामुळे आम्हीच पहिली वीट काढून याची सुरुवात केली आहे. आम्ही सार्वजनिक चौकशीची मागणी केली आहे. माल्टाच्या अतिशय महत्त्वाच्या पत्रकाराची हत्या रोखण्यात कोणती चूक झाली, याचा तपास आता आम्हीच करणार आहोत. \n\nत्यानंतर आम्ही दुसरी वीट काढणार. मला रोज वाटतं की माझ्या आईने देशासाठी हा त्याग केला नसता तर ती आज जिवंत असती. मात्र मानवाधिकार संघटनांनी ज्यांच्या तुरुंगवासाचं वर्णन 'कायदे धाब्यावर बसवून दिलेली शिक्षा' असं केलं आहे, ते पत्रकार खादिजा इस्माईलोव्हा यांनी म्हटल्याप्रमाणे, \"आपण एखाद्यावर प्रेम करत असू तर ती व्यक्ती जी आहे तीच असावी, असं आपल्याला वाटतं. आणि डॅफ्नी तशीच होती - लढाऊ आणि हिरो.\"\n\nएक गोष्ट जी माझ्या आईला कधीच कळणार नाही ती म्हणजे तिच्या मृत्यूने माल्टा आणि माल्टाबाहेरही हजारो लोकांना प्रेरित केलं आहे. \n\nमाझ्या आईसोबत जे झालं तसं इतर कुठल्याच पत्रकाराच्या बाबतीत होऊ नये, हे या प्रेरित झालेल्या प्रत्येकाच्या कृतीतून साधलं जावं, अशी माझी इच्छा आहे. \n\n(मॅथ्यू कॅरुआना गॅलिझिया स्वतः एक शोधपत्रकार आहेत. ते ऑक्टोबर 2017मध्ये कार बॉम्बस्फोटात ठार झालेल्या डॅफ्नी कॅरुआना गॅलिझिया यांचे सुपुत्र आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी आखून दिलेल्या चौकोनांचा वापर करावा लागतो. पण तरीही सोशल डिस्टन्सिंग पाळणं अवघड होतंय. \n\nबीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी काही दिवसांपूर्वी नवी मुंबईतल्या एका शेल्टर होमला भेट दिली होती. तिथे जागा जरी जास्त असली तरी तिथे राहाणारे स्थलांतरित कामगार मात्र सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत नसल्याचं त्यांना दिसलं. \n\n\"मुळात तिथले मजूर भांबावलेले आहेत, दुसरं म्हणजे त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, काही कानडी आहेत, काही उत्तर भारतीय. त्यामुळे ते नेहमी कोंडाळं करून बसतात. महानगरपालिकेच... उर्वरित लेख लिहा:","targets":"णंही मिळत नसल्याचं म्हटलं होतं. त्यातल्या अनेकांनी पळून जायचाही प्रयत्न केला. \n\nलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर स्थलांतर करणाऱ्या मजुरांना अडवून, त्यांचं स्क्रीनिंग करून त्यांना क्वारंटिन करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले होते. पण स्क्रीनिंगमध्ये कोणतीही लक्षणं न दिसणारे बाधित पेशंट्स आता समोर येत आहेत. सगळ्या स्थलांतरितांचं नक्की स्क्रीनिंग झालं का? हा ही एक मोठा प्रश्न आहे. \n\nस्थानिकांचा होता विरोध \n\nदुसरीकडे ज्या गावांमध्ये या मजुरांची राहण्याची व्यवस्था केलीये तिथल्या ग्रामस्थांचा या शेल्टर होम्सला विरोध होता. इगतपुरीतल्या या स्थलांतरित मजुरांना ठेवल्यानंतर स्थानिकांनी त्यांना इथून हलवावं यासंबंधी तहसीलदारांना निवेदनही दिलं होतं. \n\nतहसिलदारांना निवेदन देताना इगतपुरीचे स्थानिक\n\n\"मुळात ही माणसं इथे यायलाच नको होती. त्यांनी ठाणे जिल्ह्याची सीमा कशी काय पार केली. आता ही माणसं इथे आहेत, आमचे सगळे डॉक्टर्स यांच्या मदतीला, पोलीस इथे... म्हणजे आसपासची सगळी गावं वाऱ्यावर सोडली आहेत. यांच्यात एखादा जरी कोरोनाबाधित असेल तर त्याचा संपूर्ण गावाला धोका असेल. आम्ही का हा धोका पत्कारावा,\" एका स्थानिक व्यक्तीने नाव न सांगण्याच्या अटीवर बोलताना सांगितलं. \n\nकाही दिवसांपुर्वी असणारी तणावाची परिस्थिती आता निवळल्याचं इथले स्थानिक पत्रकार शैलेश पुरोहित म्हणतात. \"आज इतके दिवस होऊन गेलेत पण तरीही या हायवेवरून जाणारे लोंढे थांबले नाहीयेत,\" ते नमूद करतात. \n\nस्थलांतरित मजुरांची वाढती अस्वस्थता \n\nलॉकडाऊन आता 3 मेपर्यंत वाढल्यामुळे दिवसांनी वाढल्यामुळे स्थलांतरित कामगारांची अस्वस्थता वाढली आहे. त्यातच शेल्टर होममध्ये पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्यामुळे त्यांच्या चिंतेचं वातावरण आहे. काहीही करा पण आम्हाला घरी जाऊ द्या अशी त्यांची मागणी आहे. याची उदाहरण वांद्रे, सुरत आणि चेन्नई प्रकरणातून ठळकपणे समोर येत आहेत. \n\nनाशिकमधल्या शेल्टर होम्समधूनही अनेकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला आहे. त्याविषयी जिल्हाधिकारी मांढरे म्हणतात, \"जवळपास 1800 लोक नाशिक जिल्ह्यात आहेत आणि त्यांची पूर्ण काळजी घेतली जातेय. पण गेल्या अनेक दिवसांपासून हे मजूर आपल्या घरांपासून दूर आहेत आणि त्यांची घरी जायची इच्छा दिवसागणिक तीव्र होतेय. यामुळे अनेकदा ते मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात आणि येनकेन प्रकारे घरी निसटायचा प्रयत्न करतात.\" \n\n\n\nदुसरीकडे या मजुरांना आपल्या राज्यात परत..."} {"inputs":"...ी आणि कोंबड्या विकत घेईल. सुरुवातीच्या काळात अनेकांना लाखो रूपये फायदा झाल्याचं सगळ्यांनी बघितलं. \n\nसाठ रुपयापर्यंत अंडं जातंय, पाचशेपेक्षा जास्तीला कोंबडी जाते असं सांगितल्यावर लोकांनी आणखी पैसे घातले. जाहिरात होत होती. गावातल्या गावात लोक एकमेकांचं बघून चांगला फायदा मिळेल असं म्हणून पैसे गुंतवत होते. कर्ज काढून, नातेवाईकांकडे पैसे मागून मोठ्या नफ्याच्या आशेनं या साखळीत उतरत होती. \n\nविलास रामचंद्र यादव हे बावची गावचे शेतकरी. वय साठीच्या पार झालं, रानातलं काम फारसं होईना तेव्हा सैन्यात असणाऱ्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते राहतात. त्याला लागूनच कोंबड्यांच्या शेड त्यांनी उभारल्यात ज्या आता रिकाम्या आहे. \n\nअंकुशा काळेंचे डोळे आम्ही निघेस्तोवर पाण्यानं गळायचे थांबत नाहीत. ते रडत रडत त्यांची कहाणी सांगत राहतात. \"सगळ्या गावानं केलं म्हणतांना मीही हे केलं. पण सगळं आता गेलं. आता गावातून घरोघरी फिरून धान्य आणतोय जेवायला. लोक आता घरी येऊ नको म्हणतात. समोर उभं करत नाहीत,\" काळे सांगतात. \n\n\"माझ्या चार मुली हॉस्टेलला पाठवल्या आहेत जेवण नाही घरात म्हणून. सगळ्या कोंबड्या विकल्या. कोंबड्या तर आम्ही कापून सुद्धा खाल्ल्या नाहीत. तसली कोंबडी आम्हाला नको आहे. खाद्यं नाही म्हणून मेल्या कोंबड्या सगळ्याच. शाळेतनं मागूनसुद्धा दोन दोन पाट्या भात आम्ही आणून टाकला. कोण रोज रोज देणार भात आम्हाला?\" अंकुशा काळेंची सून लांजी काळे आम्हाला म्हणतात. \n\nकाळे कुटुंबीय\n\nसातारा, सांगली, कोल्हापूरच्या गावागावांतून अशा कहाण्या ऐकायला येतात. गेल्या काही दिवसांत कडकनाथ घोटाळ्यात पैसे गेलेल्या काहींनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही माध्यमांमध्ये आल्या आहेत. पण पोलिसांकडे अद्याप तशी नोंद नाही. \n\nकेवळ पश्चिम महाराष्ट्र नाही, तर पुणे, मुंबई, नाशिकसह महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांतून कडकनाथच्या या घोटाळ्याच्या तक्रारी येताहेत. राज्याबाहेरही तो पसरला असल्याचं आता समोर येतंय. या सगळ्या शेतकऱ्यांनी आता एक संघर्ष समितीही स्थापन केली आहे. या समितीकडे आता इतर राज्यांतूनही तक्रारी येताहेत. \n\n\"सात राज्यांमधले जवळपास साडेआठ हजार शेतकरी याच्यामध्ये गुंतले असल्याची शक्यता आहे. आता ज्या काही कंप्लेंट येताहेत आणि लोकांचा आमच्या मिटिंगमध्ये सहभाग बघता साडेआठ हजार लोक आहेत आणि साडे सहाशे कोटींचा हा घोटाळा सात राज्यांमध्ये पसरलेला आहे.\" \n\n'कडकनाथ कोंबडीपालक संघर्ष समिती'चे दिग्विजय पाटील सांगतात. या समितीनं सांगलीपासून मुंबईत आझाद मैदानापर्यंत, सगळीकडे आंदोलनं केली आहेत.\n\nसदाभाऊ खोतांनी आरोप फेटाळले \n\nकडकनाथ घोटाळ्यावरून पश्चिम महाराष्ट्रात राजकारणही तापलं. ज्या कंपनीवर फसवणुकीचा आरोप आहे ती माजी कृषी राज्यमंत्री आणि 'रयत क्रांती संघटने'चे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्याशी संबंधित आहे असे आरोप झाले. पण सदाभाऊ खोत त्यांना 'बीबीसी मराठी'नं याबद्दल विचारल्यावर त्यांनी आपला याच्याशी काहीही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.\n\nसदाभाऊ खोत\n\n\"यामध्ये काही शेतकऱ्यांनी गुंतवणूक केली. आम्ही हा उद्योग करू का,..."} {"inputs":"...ी आहेत. महेश तावडे 1 मार्चपासून सुट्टीवर असल्याची माहिती आहे.\n\n5. मनसुख हिरेन यांचा फोन वसईत कसा पोहोचला?\n\nमनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडीत आढळून आला. मात्र, फोनचं शेवटचं लोकेशन वसईत आढळून येत असल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. \n\nपोलिसांच्या माहितीनुसार, वसईत ट्रेस करण्यात आलेला मनसुख यांचा फोन 11.30 पर्यंत सुरू होता. त्यानंतर फोन बंद झाला. या उलट, कुटुंबीयांनी रात्री 10 वाजल्यानंतर त्यांचा कॉल बंद झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.\n\nमनसुख यांचा फोन पोलिसांना अजूनही... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही पत्रकारांकडून छळ केला जात असल्याचा आरोप केला आहे.\n\n9. सचिन वाझे सर्वांत पहिले कसे पोहोचले? \n\nमुकेश अंबानी यांच्या घराबाहेर संशयास्पद गाडी मिळाल्यानंतर सर्वात पहिले सचिन वाझे पोहोचल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.\n\nपोलीस अधिकारी सचिन वाझे\n\nवाझे यांनी \"मी पहिल्यांदा पोहोचलो नाही. गावदेवी पोलिसांचे अधिकारी, वरिष्ठ अधिकारी त्यानंतर क्राइम ब्रांचच्या टीमसोबत मी त्याठिकाणी पोहोचलो\" अशी प्रतिक्रिया दिली आहे.\n\nमात्र, सरकारकडून याबाबत अद्यापही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.\n\nमनसुख हिरेन प्रकरणी वाझे यांची भूमिका काय? असा प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केला. तर, वाझे \"मी मनसुख हिरेन यांना ओळखत नाही\" अशी प्रतिक्रिया वाझे यांनी प्रसारमाध्यमांना दिली होती.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी इतिहासाशी निगडीत होती, जो विषय मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवत होतो,\" असं डॉ. वॅगनर सांगतात. \n\n1963 साली लॉर्ड क्लाईड नावाच्या पबमध्ये ही कवटी सापडली आहे.\n\nनोटमध्ये लिहिलेल्या मजकुराची शहानिशा करण्याचं मोठं आव्हान वॅगनर यांच्यासमोर होतं. लंडनच्या नॅचरल हिस्ट्री म्युजियम मध्ये एका तज्ज्ञानं कवटीचं परीक्षण केलं आणि ही कवटी 19व्या शतकातल्या मधल्या काळातली आहे असं सांगितलं. ही कवटी आशियायी पुरुषाचीच असेल आणि त्याचं वय 30 च्या आसपास असावं असं सांगण्यात आलं. \n\nपण तज्ज्ञांच्या मते, मारहाण झाल्याची को... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून ठार करण्यात आलं होतं. आता त्या कवटीचा सिगार बॉक्स तयार केल्याचं आपण बघत आहोत.\n\nभारतीय सैन्यानं ब्रिटिशांविरुद्ध 1857 साली उठाव केला.\n\nवृत्तपत्राच्या मते, \"त्या वेळची भीषणता आम्ही समजू शकतो. त्यातून तिथल्या मूळ लोकांचा हिंसाचार आणि हिंसाचाराला दिलेली शिक्षासुद्धा आम्ही समजू शकतो. तरीसुद्धा या प्रसंगाच्या भयानक खुणा अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी का ठेवाव्यात?\" \n\nपुराव्यांच्या दुष्काळाशी लढता लढता डॉ वॅगनर यांनी बेग यांच्यावर संशोधन करायला सुरुवात केली. त्यांनी दिल्ली आणि लंडनची संग्रह ग्रंथालयं, संस्था पालथ्या घातल्या. तसंच त्रिमू घाटात जुलै 1857 मध्ये झालेल्या संघर्षाच्या पाऊलखुणा शोधण्यासाठी सियालकोटला प्रवास केला. या युद्धात बेग यांच्या सैनिकांच्या तुकडीला पकडलं जनरल निकोल्सननं. त्याच जनरल निकोल्सनला 2 महिन्यांनंतर बेदम मारहाण झाली आणि ते जखणी झाले. उठाव केलेल्या सैनिकांच्या ताब्यातून दिल्लीची सोडवणूक करताना इंग्रजांच्या बाजूने जनरल लढत होते.\n\nबेग यांचा आदर व्हावा म्हणून...\n\nयाचा परिणाम म्हणजे वॅगनरचं नवीन पुस्तक आहे. 19व्या शतकातील ब्रिटीश काळातील आंदोलनाबद्दल त्यात विस्तारानं लिहिलं आहे. 'The Skull of Alum Bheg' असं या पुस्तकाचं नाव आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक यास्मिन खान म्हणतात, \"हे पुस्तक एका रहस्यय कथेसारखं आहे. पण ब्रिटीश काळात झालेला हिंसाचार समजून घेण्यासाठी हे पुस्तक उपयोगी आहे.\"\n\nब्रिटीश इंडियन इतिहासातल्या सगळ्यांत नाट्यमय काळाची ही कथा आहे. अलम बेग यांना आयुष्यात शेवटपर्यंत माणूस म्हणून चांगली वागणूक, सन्मान नाकारला गेला. त्यातला थोडा तरी आदर मिळावा म्हणून मी बेग यांची कथा लिहिली. आज 160 वर्षांनंतर अलम बेगला शांतता मिळेल असं मला वाटतंय,\" असं वॅगनर सांगतात.\n\nविनगर म्हणतात की अलिम यांच्या आयुष्याचं अंतिम पर्व सुरू व्हायचं आहे.\n\nडॉ वॅगनर यांचं मत विचारात घ्यायचं झाल्यास Alum Bheg यांचं खरं नाव अलिम बेग असं होतं. ते उत्तर भारतातले सुन्नी मुस्लीम होते. बंगाल रेजिमेंटची वाढ कानपूरमध्ये झाली. बेग त्याच भागातले असण्याची शक्यता आहे. हिंदू रेजिमेंटमध्येही 20% मुस्लीम असत. \n\nबेग यांची दिनचर्या अतिशय भयानक होती. रेजिमेंटच्या उच्चाधिकाऱ्यांकडे पत्र पुरवणं हे त्यांचं काम होतं. जुलै 1857ला ते इंग्रजांच्या तावडीतून सुटल्याचं सांगण्यात येतं. \n\nकॅप्टन कोस्टेलोसुद्धा ही शिक्षा दिली तेव्हा तिथे..."} {"inputs":"...ी उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले,\"एल्गार आणि भीमा कोरेगांव हे दोन वेगळे विषय आहेत. माझ्या दलित बांधवांचा जो विषय आहे तो भीमा कोरेगांवबद्दल आहे आणि त्याचा तपास मी केंद्राकडे दिलेला नाही.\" \n\nउद्धव ठाकरे निर्णयावर ठाम\n\nया मतभेदांबद्दल आणि उद्धव ठाकरे निर्णयावर ठाम असल्याबद्दल जेव्हा शरद पवारांना विचारलं तेव्हा मतभेद नाही असं सांगत ते म्हणाले,\"ते म्हणताहेत तीच गोष्ट मीसुद्धा म्हणालो. या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. भीमा कोरेगांव वेगळं आहे आणि एल्गार परिषद प्रकरण वेगळं आहे.\" \n\nदोन्ही... उर्वरित लेख लिहा:","targets":"याबद्दल न बोलत नाराजी व्यक्त करते आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी उमेदवारी देण्यात आली होती. गोपीचंद पडळकर यांना तीन लाख मतं मिळाली. त्यांना या भागातील धनगर समाजाने मतदान केलं असं म्हटलं जात आहे. \n\nधनगरांनी त्यांच्याच समाजातील व्यक्तीस मतदान करण्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे पडळकर हे धनगर आंदोलनाचा चेहरा आहेत. धनगर आरक्षणाची मागणी पडळकर पूर्ण करू शकतील किंवा संसदेत ते ही मागणी लावून धरू शकतील या भावनेतून त्यांना मतदान मिळालं, असं सांगितलं जातं.\n\nपण फक्त या समाजाने जातीच्याच आधारावर मतदान केलं असं म्हणण्यात फार अर्थ नाही. पडळकरांच्या जनसंपर्कामुळे त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं आहे जे आघाडीच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, पण जिंकण्यासाठी पुरेसं नाही. आलमीर खान हे एमआयएमकडून उभे होते. \n\nसमजा हे तिन्ही पक्ष एकत्र आले असते तर...\n\nजर वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तिन्हींची महाआघाडी झाली असती तर? राजकारणात जर तर ला अर्थ नसतो आणि इथं दोन अधिक दोन नेहमीच चार होतात असंही नाही. \n\nफक्त गणिताच्याच आधारावर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर गणितज्ज्ञच राजकारणी नसते झाले का? या सर्वांनी एकत्र मिळून निवडणूक लढवली असती तरी निदान या निवडणुकीत फार फरक पडला नसता. \n\nभाजप आणि शिवसेनेची टक्केवारी या सर्वांच्या एकत्रित टक्केवारीहून अधिकच आहे. दुसरा मुद्दा म्हणजे जर ते एकत्र आले असते तर वंचितच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पारंपारिक मतदारांनी त्यांची मतं टाकली असती की पुन्हा एखादा अपक्ष पण आपल्या जातीच्या उमेदवाराला मत देणं पसंत केलं असतं, हे देखील पाहणं तितकंच आवश्यक आहे. \n\nराखीव जागांवर वंचित आघाडी कशी लढली?\n\nवंचित बहुजन आघाडीची आरक्षित जागांवरची कामगिरी देखील म्हणावी तितकी समाधानकारक नाही. अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर हे अनुसूचित जातीचे मतदारसंघ आणि नंदूरबार, गडचिरोली, चिमूर, दिंडोरी आणि पालघर हे अनुसूचित जमातींचे राखीव मतदारसंघ आहेत. \n\nअमरावतीमध्ये बहुजन वंचित आघाडीला 5.86 टक्के, रामटेक 3 टक्के, शिर्डी 6 टक्के, लातूर 9.54 टक्के मतदान मिळालं आहे. लातूरमध्ये वंचितला 1.12 लाख मतं मिळाली आहेत, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना 1.70 लाख मतं मिळाली.\n\nगडचिरोली-चिमूर येथून रमेशकुमार गजबेंना 1.11 लाख मतं मिळाली आहेत. नंदूरबारमध्ये वंचितला 2 टक्के मतदान झालं आहे. दिंडोरीमध्ये 5.17 टक्के मतदान झालं आहे. \n\nपरभणी, नांदेड, हिंगोली, सांगली, चंद्रपूर, हातकणंगले या अराखीव मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने एक लाखांच्या वर मतं मिळवली आहेत तर नाशिक, उस्मानाबाद आणि यवतमाळ वाशिममध्ये वंचितला मिळालेलं मतदान हे 90 हजारांवर आहे.\n\nवंचितमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरसकट नुकसान झालं, असं सांगणारी आकडेवारी उपलब्ध नाही. मुळात या दोन्ही पक्षांच्या टक्केवारीत 2014च्या तुलनेत घसरण झाली आहे आणि भाजप-शिवसेनेच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. आघाडी झाली असती तर मतदान हस्तांतरीत झालं असतं असं दर्शवणारे इंडिकेटर्सही उपलब्ध नाहीत. \n\nकाँग्रेस-राष्ट्रवादीची मतं वंचितकडे वळली असती का? \n\nवंचित..."} {"inputs":"...ी ऐकवल्या. \n\nमोदी आपल्या मतदारसंघात बोलत आहेत असंच मला वाटलं. \n\nजगासमोर भारताची सकारात्मक प्रतिमा निर्माण करण्याची संधी मोदींकडे होती. मात्र ते मोदींना साधलं नाही.\n\nमोदींच्या भाषणावर नवतेज सरना यांचा दृष्टिकोन\n\nपंतप्रधान मोदींनी विकासाशी निगडीत मुद्यांवर लक्ष केंद्रित करत भाषणाच्या सुरुवातीला यशस्वी ठरलेल्या योजनांचा उल्लेख केला. जागतिक स्तरावर या योजनांचं महत्व काय हे उलगडलं. \n\nविकासात लोकांचा सहभाग आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाबद्दल त्यांनी सांगितलं. भारताचे हे धोरण संयुक्त राष्ट्रांच्या धोरणाशी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेंद्रबिंदू काश्मीरच होता. \n\nइम्रान खान\n\nआतापर्यंत काश्मीरसंदर्भात ते जे बोलत आहेत त्याचीच पुन्हा त्यांनी री ओढली. फरक एवढाच की हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठ होतं. देशांचे प्रमुख संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत काय बोलतात याकडे गांभीर्याने पाहिलं जातं. \n\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा फटका या देशांइतकाच जगभरातील अन्य देशांना बसेल याकडे त्यांनी लक्ष वेधलं. त्यांनी एकप्रकारे जगाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. इम्रान यांच्या बोलण्याचा परिणाम जागतिक नेत्यांवर किती होतो ते बघायचं. संयुक्त राष्ट्र संघटना यावर काही पावलं उचलतं का तेही पाहावं लागेल. \n\nइम्रान यांच्या भाषणाची पाकिस्तानात वाहवा होते आहे. \n\n'हेतू साध्य झाला नाही'\n\nहे भाषण करण्यामागे इम्रान खान यांचा जो हेतू होता, तो काही सफल झाला नाही. काश्मीरमधील संचारबंदी उठविण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. \n\nभारताने 13 हजार काश्मिरी युवकांना ताब्यात घेतलं आहे, असा इमरान यांचा आरोप आहे. त्यांची सुटका करण्यात यावी असंही इम्रान खान यांचं म्हणणं आहे. \n\nया भाषणानंतर एक-दोन दिवसात इम्रान यांच्या मागण्या पूर्ण झाल्या, तर ते यशस्वी झाले असं म्हणता येईल. मात्र असं घडण्याची शक्यता अगदीच कमी आहे. \n\nडोनाल्ड ट्रंप आणि इम्रान खान\n\nकेवळ भाषणबाजी किंवा राग व्यक्त करून, लोकांना भीती दाखवून गोष्टी साध्य करता येत नाहीत. आंतरराष्ट्रीय समुदाय तुमचं म्हणणं कशाप्रकारे ऐकतो हे महत्त्वाचं आहे. \n\nया प्रकरणी अमेरिकाच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप याप्रकरणी कोणाचीच बाजू घेत नाहीयेत. ते पाकिस्तानलाही खूश ठेवत आहेत आणि भारतालाही. \n\nजर अमेरिकन राष्ट्राध्यक्षच अशी भूमिका घेत असतील, तर इतर देश भारताविरुद्ध काही ठोस पावलं उचलतील, असं मला नाही वाटत.\n\nविरोधकांकडून टीका \n\nइम्रान खान ज्या पद्धतीची भाषणबाजी पाकिस्तानात करतात, तसं काही त्यांनी युएनमध्ये बोलू नये अशी प्रार्थना इथं लोक करत होते. विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कंटेनरवर उभं राहून ज्याप्रकारचं भाषण केलं होतं, तसलं भाषण युएनमध्ये करू नये अशीच इच्छा पाकिस्तानमध्ये व्यक्त केली जात होती. \n\nइम्रान यांनी वातावरण बदल आणि इस्लामोफोबियासारखे आंतरराष्ट्रीय विषय आणि काश्मीरसारख्या विषयांवरच भाष्य केलं तर बरं होईल, असंच सर्वांना वाटत होतं. \n\nमात्र..."} {"inputs":"...ी ओलिगार्क सत्ता संपुष्टात येईल आणि या राज्याचं रूपांतर एका प्रजासत्ताकात होईल. \n\nलोकशाहीचं कौतुक असण्याची सवय असणाऱ्या आपल्या सगळ्यांना हे ऐकायला विचित्र वाटेल की लोकशाही ही अॅरिस्टोक्रसी आणि ऑलिगार्कीनंतरची तिसऱ्या दर्जाची शासन व्यवस्था आहे. \n\nइतकंच नाही तर 'द रिपब्लिक' मध्ये सॉक्रेटिस म्हणतो की \"लोकशाही हे अराजकतेचं एक सुखद रूप आहे.\" आणि हे रूपदेखील त्यातल्या विरोधाभासामुळे इतर शासन व्यवस्थांप्रमाणेच संपुष्टात येतं. \n\nज्याप्रमाणे अॅरिस्टोक्रसीमधून ऑलिगार्कीचा जन्म झाला होता त्याचप्रमाणे लोकशा... उर्वरित लेख लिहा:","targets":"अविचारी जमावाला काबूत आणण्यासाठीची ही साधनं आहेत.\"\n\nपण गेल्या काही काळातल्या डोनाल्ड ट्रंप यांच्यासारख्या नेत्यांच्या उदयामुळे 'द रिपब्लिक' मधल्या धोक्याच्या सूचना पुन्हा एकदा महत्त्वाच्या ठरल्या आहेत. \n\nअँड्य्रू सॅलिवान यांच्यासारख्या अनेक विश्लेषक आणि राजकीय भाष्यकारांनी बीबीसीच्या न्यूजनाईट या कार्यक्रमात प्लेटोंचे हे विचार मांडले होते. \n\nते सांगतात, \"याप्रकारचे नेते सहसा उच्च वर्गातले असतात पण सद्यपरिस्थितीची त्यांना माहिती असते. आपलं सर्वकाही ऐकणाऱ्या एका गटावर ते वर्चस्व मिळवतात आणि त्याच गटामधल्या श्रीमंतांना ते भ्रष्टाचारी म्हणायला लागतात.\"\n\n\"शेवटी ते एकटे पडतात आणि गोंधळलेल्या - स्वतःमध्ये रमलेल्या जनतेला अनेक पर्यांयांपैकी एक निवडण्याचं आणि लोकशाहीच्या असुरक्षिततांपासून स्वातंत्र्यं देतात. ही व्यक्त स्वतःकडे सर्व प्रश्नांचं उत्तर असल्याचं सांगते. आणि एखाद्या प्रश्नाचा तोडगा या व्यक्तीकडे असल्याचं समजून जनता उत्साहात आली की ती या उत्साहाच्या भरात लोकशाही संपुष्टात आणते.\"\n\nपण लिंडसे पोर्टर याविषयी सांगतात, अॅरिस्टोक्रॅट्सद्वारे शासन चालवण्याचा विचार म्हणजे अशा लोकांनी केलेलं नेतृत्वं जे ऐहिक सुखापासून दूर असतील, असं नेतृत्व भ्रष्ट होणार नाही आणि त्यांच्या शिक्षणामुळे ते चांगले आणि बुद्धिमान निर्णय घेतील. \n\nअसे लोक जे स्वतःला विचारतील, \"सगळ्यात योग्य आणि विवेकाचं पाऊल काय असेल?\"\n\nअशामध्ये प्लेटोंचा एक विचार महत्त्वाचा आहे - \"योग्य, विवेकी आणि विचारपूर्वक निर्णय घ्यावा, नीतीमूल्यांचं राज्य असावं, भावनांचं नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी करता येते.\n\nमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने राज्यपाल आमदार नियुक्त करण्याची प्रक्रिया पूर्ण करणं अपेक्षित आहे. पण अंतिम निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार राज्यपालांकडे असतात.\n\nराज्यपाल पदभार स्वीकारताना 169 कलमाखाली शपथ घेतात. मी घटनेशी एकनिष्ठ राहिल अशी शपथ घेतली जाते.\n\nघटनातज्ज्ञ डॉ. उल्हास बापट याबाबत सांगतात, \"केंद्रात जशी संसदीय लोकशाही असते तशीच राज्यातही असते. इथे राज्यपाल घटनाप्रमुख असतात. केंद्रात राष्ट्रपतींना पंतप्रधानांचा सल्ला बंधनकारक असतो त्याचप्रमाणे राज्यपालांना मुख्यम... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हटलं होतं की राजकारणात कार्यरत असलेली व्यक्ती ही समाजकारण करत असते. त्यामुळे राजकारणातील एखाद्या व्यक्तीची शिफारस झाल्यास ती सरसकट फेटाळता येत नाही.\"\n\nराज्यपालांच्या नियुक्तीशिवाय विधानपरिषदेच्या आमदारांच्या या रिक्त जागा भरता येत नाहीत. त्यामुळे सरकारने निश्चित केलेली नावं कायद्याच्या चौकटीत बसत नाहीत, असं सांगून राज्यपालांनी ती फेटाळली तरी या जागा रिक्त राहतील.\n\nत्यामुळे साहित्य, कला, विज्ञान, सामाजिक, सहकार या क्षेत्रातील व्यक्तींनाच आम्ही संधी देत आहोत, हे राज्य सरकारला पटवून द्यावं लागेल.\n\nसर्वोच्च न्यायालय\n\nराज्यपालांनी नावं फेटाळल्यास सरकारसमोर कोणते पर्याय?\n\nसरकारकडून पाठवण्यात आलेल्या यादीबाबत राज्यपालांनी हरकत घेतल्यास सरकारसमोर तीन पर्याय आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री आठ वाजता बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ी का, ज्यामुळे आम्ही शांतपणे बसू शकलो असतो?\n\nत्या रात्रीनंतर मी किती त्रासात होते. माझ्यासोबत काय झालंय, हे कुणाला सांगूही वाटत नव्हतं. मला माहीत होतं की, बलात्कारासोबत किती बदनामीही जोडली गेलीय.\n\nकुटुंब आणि समाज काय म्हणाले? मलाच दोषी ठरवेल? माझं सायकल चालवणं, त्या रात्री त्या मुलासोबत मोटरसायकल शिकणं, मुक्तपणे वावरणं, संघटनेत त्या दादा-ताईंना सोबत देणं, आंदोलनात जाणं, या सर्व गोष्टींमध्ये माझ्यावरील बलात्काराची कारणं शोधली जातील?\n\nहे सर्व माझ्या डोक्यात सुरू होतं आणि यातील बहुतांश गोष्टी प्रत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"डा काढायला सांगितला. \n\nमाझा चेहरा बघताच ते म्हणाले, \"अरे मी तुला ओळखलं. तू सायकल चालवत होती ना. मी अनेकदा तुला टोकायचा प्रयत्न केला होता. पण, बोलू शकलो नाही.\"\n\nपट्टेदार आम्हाला नेमकं काय बोलणार ते काही माहिती नव्हतं. कोर्टात अनेक वेळ वाट पाहिल्यानंतर न्यायाधीशांनी आम्हाला आत बोलावलं. आता खोलीत फक्त मी आणि तेच होते. अशास्थितीत मी कधीच राहिले नव्हते. \n\nआता काय होईल, काय करावं लागेल, इथं कल्याणीताई आणि तन्मयदादा का नाही? माझ्या मनात प्रश्नांनी काहूर माजवलं होतं. न्यायाधीशांनी माझं पूर्ण म्हणणं ऐकून घेतलं आणि ते लिहूनही घेतलं. \n\nत्यानंतर त्यांनी जे लिहिलं ते मला वाचून दाखवलं. त्यांच्या तोंडावर रुमाल होता. मी जे बोलले तेच त्यांनी लिहिलं आहे का, यावर मी विचार करत होते. \n\nमी म्हटलं, \"सर तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजत नाहीये. तुम्ही रुमाल काढून सांगा,\" त्यांनी रुमाल काढला नाही. पण परत माझा जबाब ऐकवला आणि मग माझं डोक सुन्न झालं. \n\nत्यानंतर त्यांनी मला त्या जबाबावर सही करण्यास सांगितलं. \n\nमी भलेही कधी शाळेत गेले नव्हते, पण इतकं तर नक्कीच कळत होतं की, जोवर एखादी गोष्ट तुम्हाला कळत नाही, तोवर कोणत्याच कागदावर सही करायची नाही. मी नकार दिला. \n\nकल्याणी ताईला बोलवा. ती मला वाचून दाखवेल आणि मग मी या कागदावर सही करेल, असं मी त्यांना म्हटलं. \n\nहे ऐकून न्यायाधीश संतापले आणि म्हणाले, \"का तुला माझ्यावर विश्वास नाही का? मूर्ख मुलगी. तुझ्यावर काही संस्कार झालेत की नाही?\"\n\nआमचं कुणीच ऐकत नव्हतं \n\nमी काही चुकीचं बोलले का, असा प्रश्न माझ्या मनात आला. मी म्हणाले, नाही, तुमच्यावर विश्वास आहे. पण, तुम्ही जे काही सांगत आहात, ते मला समजत नाहीये. \n\nआम्हाला जोवर जबाब समजत नाही, तोवर कुणीतरी तो समजून सांगायला पाहिजे, असा एखादा नियम नाही का?\n\nमला इतकी भीती वाटली की मी त्यावर सही केली आणि पळतपळत कल्याणी ताईकडे गेले. तोवर न्यायाधीशांनी इतर कर्मचारी आणि पोलिसांना कोर्ट रूममध्ये बोलावलं होतं. \n\nत्यानंतर त्यांनी कल्याणीताईला बोलावलं. कल्याणी ताई आणि मी आत गेले. न्यायाधीश अजूनही रागातच होते. मी आणि कल्याणीताईनं त्यांची माफी मागितली. असं असतानाही आमचं कुणी काहीच ऐकायला तयार नव्हतं. \n\nमला सतत मूर्ख मुलगी असं संबोधलं जात होतं आणि तू या मुलीवर संस्कार नाही केले का, असा प्रश्न कल्याणीताईला विचारला जात होता. \n\nन्यायाधीशांनी आमचं पूर्ण म्हणणं ऐकून..."} {"inputs":"...ी का? आता याचा कंटाळा येतो. नेहमी गोष्ट तीच असते, फक्त त्यातल्या गँगस्टरचं नाव बदलतं. या गोष्टीत गँगस्टर कधीच गोळी चालवू शकत नाही.\"\n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास दुबेचा निकटवर्तीय मानला जाणारा प्रभात मिश्रा हासुद्धा गुरुवारी चकमकीत मारला गेला. या प्रकरणातही गाडीचं चाक पंक्चर झालं होतं. तसंच आजसुद्धा विकास दुबे एनकाऊंटरदरम्यान गाडी उलटली होती.\n\nअशात सोशल मीडियावर या गोष्टीची चर्चा होऊ लागली आहे. पोलिसांनी गाडी बदलण्याची गरज आहे, किंवा आपली काम करण्याची पद्धत किंवा कमीत कमी एनकाऊंटरची स्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"रश्न पडतो. \n\nज्येष्ठ वकील वृंदा ग्रोवर यांच्यानुसार, चकमकीसंदर्भात देशात कायदा आहे. पण राजकीय नेते आणि पोलिसांच्या संगनमताने या संपूर्ण यंत्रणेला खिळखिळं करून सोडलं आहे. नेत्यांकडे कोणतीच राजकीय इच्छाशक्ती नाही. नुकतंच घडलेलं विकास दुबे एनकाऊंटर प्रकरण न्यायबाह्य खून असल्याचं वृंदा यांना वाटतं.\n\nआंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या खंटपीठाने अशा प्रकारचा एक निर्णय दिला होता. या निर्णयाला सुप्रीम कोर्टाचा एक निर्णय योग्य ठरवतो. \n\nयात अशा प्रकारच्या एनकाऊंटर प्रकरणात एफआयआर दाखल झाली पाहिजे. पोलिसांची चौकशी लागली पाहिजे. नक्की काय घटना घडली याची माहिती मिळवली जावी, असा उल्लेख या निर्णयात करण्यात आला आहे. \n\nपण अशा प्रकारच्या एनकाऊंटरची चौकशी पोलीस करू शकत नाही. ही चौकशी इतरांकडून केली जावी. यादरम्यान, चौकशीचं व्हीडिओ रेकॉर्डिंगसुद्धा केलं जावं. \n\nएफआयआरमध्य़े पोलिसांना आरोपी बनवलं जावं. त्यांच्यावर कलम 302 लावलं पाहिजे. कारण यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यारदम्यान झालेल्या चौकशीत स्वसंरक्षणार्थच गोळी चालवण्यात आली, ही गोष्ट सिद्ध करता आली पाहिजे. \n\nवृंदा सांगतात, सामान्यपणे असं काही होत नाही. या प्रकरणात दाखल होणाऱ्या एफआयआरमध्ये आरोपी विकास दुबे असेल. त्याच्यावर कलम 307 म्हणजेच जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम लावण्यात येईल. पोलिसांवर 302 कलमांतर्गत गुन्हा यात दाखल होणार नाही. \n\nअशा प्रकरणांमध्ये सदर एनकाऊंटर चुकीच्या पद्धतीने करण्यात आलं हे सांगण्याची चबाबदारी संबंधित व्यक्तीच्या कुटुंबीयांवर पडते, असं त्या सांगतात.\n\nयोगी आदित्यनाथ\n\nवृंदा यांच्या मते एनकाऊंटर प्रकरणात न्यायव्यवस्थेने चांगलं काम केलं आहे. याची अनेक चांगली उदाहरणं आहेत. मागच्या वर्षी हैदराबादच्या महिला डॉक्टर बलात्कार प्रकरणात सरन्यायाधीश बोबडे यांनी चौकशी समिती नेमली आहे. \n\nपण पोलीस खोटं बोलत आहे, असा आपला दावा नसल्याचं वृंदा सांगतात. विकास दुबे खरंच पळून जाण्याचा प्रयत्न करत असेल. पण यातलं खरं काय ते माहीत नाही. पण ज्यांनी गोळी चालवली, त्यांचं म्हणणं खरं मानता येणार नाही. स्वसंरक्षणाचा मुद्दा न्यायालयात सिद्ध व्हायला हवा, हेच कायद्यात लिहिलं आहे. \n\nयोगींच्या कार्यकाळात एनकाऊंटर\n\nउत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी 2017 मध्ये मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या कार्यकाळात उत्तर प्रदेश पोलिसांनी 67 एनकाऊंटर केल्याचं सांगत जानेवारी 2019..."} {"inputs":"...ी कांदा टंचाई असते आणि उत्सवाच्या काळात कांदा लागतो. निविदा प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठा वेळ लागतो म्हणून ही पूर्वतयारी आहे. अशी प्रक्रिया दरवर्षी होते. फक्त आयात किती करायची हे बाजरपेठेवर अवलंबून असते. कांदा आयात हा वेळखाऊ आणि जिकिरीचे काम असते म्हणून याला प्रतिसादही कमी असतो.\"\n\nया निविदेत उल्लेख आहेत कोणत्याही देशातील कांदा चालणार आहेत. फक्त आजूबाजूच्या देशांचं उल्लेख यासाठी असतो की या देशांमधील कांदा आणि आपला कांदा यांच्या चवीत साम्य असते, असं पणनच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.\n\nयाबाबत नाफेडचे स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ताही कांदा पाकिस्तानातील का हाच प्रश्न विचारला केला जाऊन विशिष्ट यंत्रणेला निशाणा केलं जातंय.\"\n\nलासलगावजवळील वाहेगाव साळ येथील शेतकरी निवृत्ती न्याहारकर म्हणतात, \"दरवर्षी सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात नवीन कांदा येण्यास उशीर झाला आणि दक्षिणेकडील कांदा संपला तर कांद्याचे दर वाढतात. पण माध्यमांसह सरकार या गोष्टीकडे दुर्लक्ष करते की शेतकऱ्याला 25 रुपये कांद्याचे भेटत असतील तर तोच कांदा ग्राहकाला 50 ते 60 रूपये किलो पडतो. कुणीही मधल्या साखळीवर बोट ठेवत नाही. आम्ही काही महिन्यांपूर्वी 50 पैसे आणि एक रुपया किलोने कांदा विकला.\"\n\n\"कोणत्याही शहरी ग्राहकाने सांगावे की त्याने 10 रूपये किलोपेक्षा कमी दराने कांदा विकत घेतला. ज्यांना ज्यांना शहरी ग्राहकांची काळजी आहे, त्यांनी थेट बाजार समितीतून कांदा विकत घ्यावा. त्यावर बाजार समिती शुल्क, वाहतूक खर्च आणि पॅकिंग खर्च जरी पकडला तरी 5 रुपये किलोपेक्षा अधिक खर्च होणार नाही,\" असं न्याहारकर सांगतात.\n\n\"ज्यांना राजकारणाची चिंता आहे अशा अनेक आमदार, खासदारांनी आणि राजकीय प्रतिनिधींनी हे सत्कार्य करावे. यामुळे ग्राहकाला दुप्पट नव्हे तर शेतकऱ्याला मिळालेल्या भावापेक्षा केवळ पाच रूपये जास्त मोजावे लागतील. सध्याच्या कांदा भाव हा सरासरी 24 रुपये आहे म्हणजे शहरातील कोणत्याही ग्राहकाला कांदा जास्तीत जास्त 30 रुपये किलोने मिळतोय.\" असं न्याहारकरांनी सांगितलं.\n\nसध्या जे कांद्याचं राजकारण होतंय, त्यात फक्त कांदा उत्पादक आणि ग्राहक होरपोळतोय. सत्ताधारी लोक कांद्याला नेहमीच राजकारणाचे अश्रू रडायला लावतात आणि कांदा उत्पादक शेतकरीही हतबल होतात, असंही ते म्हणाले.\n\nशेतकरी हतबल\n\nकांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदवड, कळवण, बागलाण आणि देवळा तालुक्यात शेतकऱ्यांकडे अजूनही 30 ते 45 % कांदा शिल्लक आहे. आम्ही तिघेही भाऊ मिळून प्रत्येकी 15 ते 20 ट्रॅक्टर कांदा निघेल. आता कुठे आम्हाला भाव मिळून दोन पैसे हाताशी आले होते, तोपर्यंत सरकारनं कांद्याचे भाव पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. ज्यावेळेस कवडीमोल भावात कांदा विकला गेला, त्यावेळेस मात्र कुणीच काही बोलले नाही, असं लोहनेर गावचे शेतकरी कुबेर जाधव म्हणतात.\n\nयाच भागातील शेतकऱ्यांनी शरद पवारांच्या सभेत कांदे फेकले होते. तेव्हापासून कांदा हा राजकीय विषय झाला आहे. याच राजकारणामुळे कांदा सेन्सेक्स सारखा नाजूक विषय आहे. राजकारणी स्वार्थासाठी म्हणतात की..."} {"inputs":"...ी काय दुवा आहे हे एक गूढच होतं. मग २००९ मध्ये अॅमस्टरडॅम विद्यापीठातील मथिजस् बास यांनी या विषयावर अभ्यास करण्याचं ठरवलं.\n\nत्यांनी इच्छुक विद्यार्थ्यांचा एक गट तयार केला आणि विज्ञानाच्या नावाखाली त्यांना संतप्त करण्याचं काम केलं. या गटातील अर्ध्या विद्यार्थ्यांना अशी एखादी गोष्ट आठवायला सांगितली, ज्यामुळे त्यांना राग येईल आणि त्यावर एक लहानसा निबंध लिहिण्यास त्यांना सांगितलं गेलं. \n\nबास सांगतात की, \"त्यामुळे संतापाचा उद्रेक जरी नसला तरी रागाची थोडीशी भावना त्यांच्यात उत्पन्न झालीच.\" उर्वरित विद्... उर्वरित लेख लिहा:","targets":"न बाहेर पडण्याची उर्जाही निर्माण करतो,\" बास म्हणतात. \n\nहे एकूण कार्य समजून घेण्यासाठी सर्वांत प्रथम आपल्याला मेंदूत काय चाललं आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. इतर सगळ्या भावनांप्रमाणेच रागाचीही सुरुवात अमिगडालामध्येच होते. \n\nअमिगडाला ही आपल्याला असलेल्या धोक्याची घंटा वाजवणारी बदामाच्या आकाराची रचना असते. ती अत्यंत कार्यक्षम असते - याद्वारे संकटानं तुमच्या जागृत जाणीवेमध्ये प्रवेश करण्याच्या कितीतरी आधीच तुम्हाला सावध केलं जातं. \n\nत्यानंतर तुम्हाला चीड आणणं हे मेंदूतील रासायनिक संकेतांवर सर्वस्वी अवलंबून असतं. जसा मेंदू अड्रेनलिनने भरून जातो, त्यामध्ये भावपूर्ण आणि तीव्र रागाचा स्फोट सुरू होतो, जो बराच काळ रहातो.\n\nयादरम्यान श्वसन आणि हृदयाच्या ठोक्यांची गती वाढते आणि रक्तदाबही खूप वाढतो. जेव्हा लोक रागावतात तेंव्हा रक्तप्रवाह अतिशय जोरात होतो, ज्यामुळे चेहऱ्यावर विशिष्ट प्रकारची लाली येते आणि कपाळावरच्या शीरा थडाथडा उडू लागतात. \n\nबीथोवेन यांचा स्वभाव लहरी होता.\n\nया यंत्रणेचा प्राथमिक हेतू हा शरीर आक्रमणासाठी तयार करणं हाच असल्याचं मानलं जात असलं, तरी प्रेरणा देणं आणि मानसिक धोके पत्करण्याचं सामर्थ्य निर्माण करणं, यांसारख्या इतर फायद्यांसाठीही ही यंत्रणा ओळखली जाते. \n\nजोपर्यंत तुमच्या रागाला वाट मिळत असते तोपर्यंत हे सर्व शारीरिक बदल अत्यंत उपयुक्त असतात. मग ती वाट सिंहाशी कुस्ती करुन मिळो किंवा सहकामगारांवर आरडाओरडा करुन.\n\nअर्थात त्यामुळे कदाचित काही लोक तुमच्यापासून नक्कीच दुरावतातही, पण त्यानंतर तुमचा रक्तदाब मात्र सामान्य व्हायला हवा. राग मनात धरून ठेवण्याचे परिणाम जास्त गंभीर असतात. \n\nमनात दाबून ठेवलेल्या भावनांचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो, असे मानणारा मतप्रवाह प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. \n\nग्रीक तत्वज्ञ अरिस्टॉटलचा कॅथरसिसवर ठाम विश्वास होता. (या शब्दाचा आधुनिक अर्थ त्यानेच शोधून काढला) त्याच्या मते, शोकांतिका पहाताना लोकांना राग, दुःख आणि अपराधीपणाचा अनुभव नियंत्रित वातावरणात घेता येतो. या सर्व भावना मोकळेपणानं व्यक्त केल्यानं त्यांना एकाच फटक्यात त्यापासून सुटल्यासारखं वाटतं. \n\nपुढे सिगमंड फ्रॉईडनंदेखील या तत्त्वज्ञानाचा स्वीकार केला आणि एक पाऊल पुढे जात कॅथरॅटीकद्वारे थेरपिस्टसना उपचार करताना होणाऱ्या फायद्यांचाही तो खंबीर पुरस्कर्ता बनला. \n\nपुढे २०१०मध्ये शास्त्रज्ञांच्या एका गटानं यावर अभ्यास..."} {"inputs":"...ी कारवाई करण्यासाठी काही मिनिटांचा वेळ लागला असता आणि बंडखोरांना संपूर्ण थिएटर बॉम्बने उडवून देण्यासाठी एवढा वेळ पुरेसा ठरला असता. \n\nत्यामुळे 48 तासांनंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी दुसऱ्या दिवशी थिएटरमध्ये सैन्य कारवाई करण्याचा निर्णय घेतला. \n\nपहाटे तीनला कारवाई करण्यात येईल, अशी बातमी लीक करण्यात आली. खरंतर कारवाईसाठी पहाटे पाचची वेळ निश्चित करण्यात आली होती. \n\nथिएटरच्या व्हेंटमधून आत गॅस सोडून बंडखोरांना शिथील करण्यात येईल आणि त्यानंतर जवान आत घुसतील, अशी रणनीती ठरवण्यात आली होती. मात्र बंडखो... उर्वरित लेख लिहा:","targets":"कंबरेला 2 किलो स्फोटकं बांधून असेल तर त्याच्यासाठी हेच योग्य होतं. थिएटरच्या फरशीवर सगळीकडे बॉम्ब होते.\"\n\nसर्वात मोठा बॉम्ब 50 किलो टीएनटीचा होता. तो पंधरा नंबरच्या रांगेत मधोमध ठेवला होता. विशेष म्हणजे हा बॉम्ब तिथे ठेवण्यासाठी बंडखोरांनी ओलिसांचीच मदत घेतली होती. मात्र, यापैकी एकाही बॉम्बचा स्फोट झाला नव्हता.\n\nहल्ल्याच्या वेळी काही प्रेक्षकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाहेरच्या गेटवर उभ्या असणाऱ्या बंडखोरांनी त्यांना ठार केलं. \n\n140 जणांचा मृत्यू\n\nअॅलेक्स बॉबिक सांगतात, \"मी खाली मान घालून बसलो होतो. तेवढ्यात मला बाहेरून गोळीबाराचा आवाज आला. थोड्याचवेळात माझ्या मैत्रिणीला कसलातरी वास येऊ लागला. पण, मला काहीच जाणवलं नाही. थिएटरमध्ये गॅस सोडल्याचंही तिनेच मला सांगितलं.\"\n\n\"तिने चेहऱ्याला रुमाल लावला आणि मलाही सांगितलं. मीसुद्धा चेहऱ्यावर रुमाल ठेवण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात माझी शुद्ध हरवली. शुद्धीत आलो तेव्हा काही रशियन जवान थिएटरमध्ये पळत असल्याचं मला दिसलं. \"\n\nया संपूर्ण कारवाईत 90 हून जास्त ओलीस आणि 50 चेचेन्या बंडखोरांचा मृत्यू झाला. मात्र, एकाही रशियन जवानाला दुखापत झाली नाही. \n\nपाच पट अधिक स्लिपिंग एजंटचा वापर\n\nबंडखोरांचा कमांडर 27 वर्षांचा मोवसार बरेयेव याला दुसऱ्या मजल्यावर स्वयंपाकघराजवळ गोळी झाडून ठार करण्यात आलं. \n\nजोहाना मॅक्गियरी आणि पॉल क्वीन जजने लिहिलं, \"ओलीस ठेवलेले काही जण स्वतःच्या पायावर चालत थिएटर बाहेर गेले. पण, बहुतांश लोकांना रशियन जवान आणि बचाव पथकाने उचलून बाहेर आणलं. बाहेर उभ्या असलेल्या बस आणि अॅम्ब्युलन्समध्ये टाकून त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये नेण्यात आलं. जवळपास 450 लोकांवर औषधोपचार करण्यात आले.\"\n\nक्रेमलिनच्या एका निकटवर्तीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत सामान्य प्रमाणापेक्षा पाच पट अधिक स्लिपिंग एजंटचा वापर करण्यात आला होता.\n\nमृत्यू झालेले सर्व ओलीस गॅसच्या दुष्परिणामांमुळे गेले. विशेष म्हणजे त्यावेळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच्या वेशात जाऊन रुग्णांची विचारपूस केली होती. \n\nथिएटरचे संचालक जॉर्जी वसिलयेव यांनी रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं, \"थिएटरमध्ये गोळीबाराचा आवाज सुरू होताच बंडखोरांनी आम्हाला आपल्या सीटवरच बसायला आणि हाताने आपलं डोकं झाकायला सांगितलं. मात्र, काही क्षणांतच सगळे..."} {"inputs":"...ी किंवा त्रास होणार नाही अशी वाटचाल वारकरी करतात. येथे कोणी लहान किंवा मोठा असा प्रकार नाही.\n\nसाधारण नवव्या-दहाव्या शतकात वारकरी पंथ जोर धरू लागला आणि दिंडीची परंपरा सुरू झाली. या शेकडो वर्षात राजवटी किती बदलल्या ते पाहा. सुरुवातीला राष्ट्रकूट होते, वाकाटक, यादव होते, मुसलमान सत्ताधीश होते, पेशवाई होती, ब्रिटिशांचं राज्य होते. \n\nया सर्व राजवटींना पुरून उरत या पंथानं आपली तत्त्वं जोपासली. सहिष्णुतेच्या बळावरच वारकरी पंथाला ही जोपासना करणे शक्य झालं. सहिष्णुता म्हणजे इतरांकडून जे योग्य वाटतंय ते घ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केंद्र आहे असं या पंथात नाही. \n\nम्हणजे पंढरपूर या पंथात महत्त्वाचं असलं तरी देहू, आळंदी, पैठण या ठिकाणी गेलं तरी चालतं आणि त्यांनाही महत्त्व आहे. पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं काही नाही. अगदी तुकारामही पंढरपूरला गेला नव्हता असे म्हणतात. तिथेच जाऊन काही केलं पाहिजे असं काही नाही. \n\nतुम्ही इंद्रायणीत आंघोळ करा नाही तर तुमच्या गावाच्या नदीत आंघोळ करा, गोदावरीत करा, तापीत करा तरी चालेल. ज्याला जसं शक्य आहे तसं करण्याची मुभा आहे. आणखी एक म्हणजे चालत जाणं यामध्ये एक सर्जनशीलता आहे. \n\nआपल्या शहरी माणसाला पायी चालण्यातला सर्जनशीलपणा कळणार नाही. पण आपण चालताना जे दिसतं, जे अनुभवतो, माणसांना जोडलो जातो ते अतिशय क्रिएटिव्ह असतं. ही एक आधुनिक कृती आहे. \n\nस्त्रियांना समान वागणूक \n\nवारकरी संप्रदायाचं सर्वांत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्रियांना दिलेलं स्वातंत्र्य आणि बरोबरीचा दर्जा. मोठ्या प्रमाणात या पंथात स्त्रिया संत झालेल्या आहेत. रोमन कॅथलिक पंथात आता आतापर्यंत स्त्रियांना धर्मगुरू होता येत नव्हतं. \n\nत्या तुलनेत वारकरी पंथात अगदी जनाबाईपासून ते बहिणाबाईपर्यंत महिला संतांची परंपरा आहे. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे बारा महिने सतत शेतात राबावं लागणाऱ्या स्त्रियांना दिंडीमुळे काही दिवसांसाठी का होईना मोकळेपणा आणि आराम मिळणे शक्य होतं. \n\nसिमाँ दे बोव्हॉर ज्याला 'सिसिफिसच्या यातना' म्हणते, त्या शेतातल्या आणि घरातल्या अगणित यातनांमधून बायकांनी मिळणारी ही सुटका खरोखरच स्वर्गीय आनंद देणारी आहे. \n\nमुसलमानांचा या पंथातील सहभागही लक्षणीय आहे. मुसलमान संतांची मोठी परंपरा वारकरी पंथात आहे. शेख महंमदांसारखे जवळपास 25 मुसलमान संत आहेत ज्यांनी मुसलमानी परंपरेत राहून विठ्ठलावरही लिहिलं. अशा पद्धतीने सगळ्यांना सामावून घेणारा, सगळ्यांशी जुळवून घेणारा आणि टोकाला न जाणारा मार्ग या पंथात दिसतो. \n\nमीरा-कबीर यांच्यापासून ते अगदी चैतन्यप्रभूपर्यंत या पंथाने त्यांना सोबत जोडून घेतलं.\n\nअतिशय प्रतिकूल परिस्थितीत, अपुरी साधनं, नैसर्गिक संकटं अशा परिस्थितीतही ही चळवळ टिकून आहे. आज अत्यंत टोकाला जाणारी धार्मिक उन्मादी प्रवृत्ती, विशेषत: आपल्या देशाला न शोभणारी विचारसरणी वाढवणं चाललेलं आहे. \n\nआपली खरी परंपरा विसरून अतिशय शिताफीनं लोक आक्रमक होत आहेत. याच्याशी मुकाबला करण्याचं उत्तर आपल्याला वारकरी संप्रदायात सापडू शकेल. \n\nधर्मवेड्या लोकांची जी..."} {"inputs":"...ी खर्च मिळणे तर दूरच, कंत्राटदाराने साधी विचारपूसही केली नाही, अशी त्यांची तक्रार आहे.\n\n\"घरची परिस्थिती गंभीर आहे. पोटापाण्यासाठी दररोज हा जीवघेणा खेळ करावा लागतो. कधी मजुरी मिळायची तर कधी थापड मारून परत पाठवायचा,\" विक्रम सांगतात. \n\nमग त्या हात भाजण्याच्या दुर्घटनेनंतर काही मोबदला मिळाला नाही का, असं विचारल्यावर विक्रम सांगतात, \"कंपनीचा आणि आमचा थेट संबंध नाही. चांडक नावाचा कंत्राटदार काम द्यायचा. कंत्राटदाराकडून मोबदला मिळण्याची अपेक्षा होती. पण तुम्ही एकदा जखमी झालात की त्याचा आणि आमचा संबंध स... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यानंतर बाँबचे तुकडे आसपासच्या परिसरात येतात. याचा मारा इतका जोरदार असतो की शेतात काम करणारे शेतकरीसुद्धा अनेकदा जखमी झाले आहे,\" असं गावकरी प्रशांत गोरे सांगतात.\n\nपुलगाव इथल्या दारूगोळा भांडारात 31 मे 2016 ला झालेल्या स्फोटात 17 जण ठार झाले होते. या भीषण स्फोटानंतर आजूबाजूच्या गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलं होतं. \n\nया घटनेमुळे धास्तावलेले देवळी तालुक्यातले आगरगाव, मुरदगाव, नागझरीच्या गावकऱ्यांनी पुनर्वसनाची मागणी केली होती. या मागणीचं काय झालं, हे संबंधित पुनर्वसन अधिकाऱ्यांकडून जाणण्याचा प्रयत्नही बीबीसी मराठीने केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. काही उत्तर आल्यास ही बातमी अपडेट केली जाईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी गरज\n\nमुंबई शहराच्या विविध गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणांचा कमी-अधिक प्रमाणात शहराच्य व्यवस्थापनाशी संबंध येत असतो. या सर्व यंत्रणांमधील समन्वय कायमच वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. \n\nमिठी नदीच्या स्वच्छतेवरून एमएमआरडीए आणि मुंबई महापालिका यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे अशा यंत्रणांनी समन्वय साधण्याची गरज आहे, असं मत अमिता भिडे यांनी व्यक्त केले. तसंच, नगरनियोजन तज्ज्ञ सुलक्षणा महाजन यांनीही यंत्रणांच्या गुंत्यावर नाराजी व्यक्त केली आहे.\n\n\"प्रशासन हताश आहे कार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाय शिफारशी केल्या?\n\n26 जुलै 2005 साली मुंबईत पूर आल्यानंतर मोठी जीवितहानी झाली होती. यानंतर पर्यायवरण तज्ज्ञ माधवराव चितळे यांच्या अध्यक्षेतत समिती स्थापन केली. या समितीने 2006 साली अहवाल सादर करुन, महत्त्वाच्या शिफारशी केल्या होत्या. \n\nडॉ. चितळे समितीने केलेल्या शिफारसी\n\n11. आयआयटी पवईने तयार केलेल्या कृती आराखड्यातील शिफारशी\n\nमुंबईतील 2005 च्या पुरानंतर आयआयटी पवईच्या माध्यमातून मिठी नदीचा विशेष अभ्यास करण्यात आला. \n\n2006 साली सादर करण्यात आलेल्या या अहवालातून मिठी नदीच्या 200 मीटरच्या पट्ट्यात काय उपाययोजना करायला हव्यात, याचा आराखडा तयार करण्यात आला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी गावदेवी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथं पोहोचले होते, त्यानंतर इतर पोलीस अधिकारी पोहोचले होते. त्यानंतर मी तिथं पोहोचलो होतो,\" असं सचिन वाझे यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं आहे.\n\nसचिन वाझे कोण आहेत?\n\nमहाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाझे सहाय्यक पोलीस निरीक्षक, म्हणजेच असिस्टंट पोलीस इंनस्पेक्टर (API) पदावर कार्यरत आहेत.\n\nमुंबई क्राइम ब्रांचच्या 'क्राइम इंटेलिजन्स युनिट' चे प्रमुख म्हणून सेवा बजावत आहेत. मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून, त्या रोखण्याचं काम क्राइम ब्रांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"तलं. \n\nमनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप\n\nमनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विमला यांनी सचिन वाझेंवर खळबळजनक आरोप केले.\n\n\"सचिव वाझे माझ्या पतीला ओळखत होते. नोव्हेंबर महिन्यात माझ्या पतीने गाडी वाझे यांना वापरण्यासाठी दिली होती. वाझेंनी फेब्रुवारी महिन्यात गाडी परत दिली,\" असा आरोप विमला यांनी केला.\n\nविमला पुढे म्हणतात, \"26 फेब्रुवारीला सचिन वाझेंनी माझ्या पतीला चौकशीसाठी नेलं. संध्याकाळी ते त्यांच्यासोबतच घरी आले. पुढे दोन दिवस माझे पती सचिन वाझेंसोबत जात होते आणि येत होते.\"\n\n\"वाझेंनी माझ्या पतीला या प्रकरणात अटक हो. तुला 2-3 दिवसात जामिनावर बाहेर काढतो,\" असं माझ्या पतीने मला सांगितल्याचा जबाब एटीएसला दिलाय.\n\nया जबाबात विमला पुढे आरोप करतात, \"माझे पती मनसुख यांचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केल्याचा मला संशय आहे.\"\n\nएटीएसने मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांच्या तक्रारीवर अज्ज्ञातांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. \n\nवाझेंच्या अटकेची मागणी \n\nमनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी वाझेंवर हत्येचा संशय व्यक्त केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात वाझेंच्या अटकेची मागणी केली.\n\n\"सचिन वाझेंना कोण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे? पुरावे असतानाही सरकार वाझेंवर का कारवाई करत नाही? ते एका पक्षात होते म्हणून? असं म्हणत सचिन वाझेंना अटक करा,\" ही मागणी फडणवीस यांनी लावून धरली.\n\nतर, शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी \"अर्णब गोस्वामी यांना सचिन वाझेंनी अटक केली म्हणून त्यांना टार्गेट करण्यात येतंय,\" अशी प्रतिक्रिया दिली.\n\nसचिन वाझेंच्या अटकेची मागणी विरोधकांनी करताच. सत्ताधारी शिवसेनेने अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर विधीमंडळात गोंधळ सुरू झाला.\n\nसगळ्या गदारोळानंतर वाझे यांची क्राईम ब्राँचमधून अन्यत्र बदली करण्यात येत असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. \n\n\"सहा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक तर होणार आहेच. मात्र सर्व सुरळित असेल तर मिहानमध्ये एक्स्पोनेंशिअल ग्रोथ होण्याची शक्यताही आहे. भांडवली बाजारात पॉझिटिव्ह सेंटिमेंट राहिली तर येणाऱ्या दहा वर्षांत जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये म्हणजे गुंतवणूक चारपट होण्याचीदेखील संधी आहे,\" असं अतुल ठाकरे यांनी सांगितलं. \n\nऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सच्या यादीत नागपूरला मिळालेलं स्थान अगदी योग्य आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले यांनी दिली आहे. निर्यातीसाठी र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांची संख्या वाढली पण पाणी, वीज, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते आदी पायाभूत सुविधा पुरवण्याची शहराची क्षमता किती? \n\nनव्याने येणाऱ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ठोस पावलं उचलावी लागतील,\" असं हर्डिकर यांनी सांगितलं. \n\n'नागपुरात उत्कृष्ट प्रतीचं संत्र उत्पादन होतं. मात्र त्यावर प्रक्रिया आणि त्याची निर्यात होत नाही.'\n\nमहापालिका काय करत आहे?\n\nनागपुरात वेगाने विकासकामं होतं असल्याचा दावा महापौर नंदा जिचकार यांनी केला आहे.\n\n \"सरकारी जागेवर उभारलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या मुख्यमंत्र्यांनी जीआर काढून अधिकृत केल्या आहेत. त्यामुळे वीज, पाणी यासारखे प्रश्न सोडवण्यात आले आहेत. शहरांतर्गत सिमेंटचे रस्ते बांधण्याचं काम जोरात सुरू आहे,\" असं त्या म्हणाल्या. स्मार्ट सिटीबाबत नागपूरने केंद्र सरकारच्या दुसऱ्या यादीत स्थान मिळवलं असलं तरी स्मार्ट सिटी होण्याच्या दिशेने कामं सुरू करण्यात नागपूरचा देशात पहिला क्रमांक लागतो, अशी माहितीही महापौर जिचकार यांनी दिली. शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी उपलब्ध होतील, असा दावा त्या करतात. \n\nमहापालिकेच्या वतीने शहरात सुरू असलेले काही प्रकल्प असे :\n\n1. हुडकेश्वर, बेसा यांचा शहरात समाविष्ट. \n\n2. सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी ऊर्जा प्रकल्पांना विकण्याचा पथदर्शी प्रकल्प.\n\n3. चौकाचौकात सौर पॅनल लावलेत.\n\n4. सार्वजनिक वाहतूक बॅटरी ऑपरेटेड किंवा बायोडिझेलवर \n\n5. मेट्रोलाही काही ठिकाणी सौर ऊर्जा पुरवण्यात येणार आहे. \n\n6. एक लाख वृक्षलागवड करण्यात आली आहे. \n\nराजकीय महत्त्व\n\nनागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचं शहर असल्याने शहराला राजकीय महत्त्व पूर्वीपासूनच आहे. \n\n2014 मध्ये केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर नागपूरला अधिकच महत्त्व आलं आहे. \n\nकेंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी नागपूरचे खासदार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे असल्यामुळे राजकीय पटलावर नागपूरची वेगळी ओळख तयार झाली आहे. नागपूर महापालिकेत भाजपची सत्ता आहे.\n\nसत्तास्थानी असलेले दोन नेते या शहरातील असल्यामुळे नागपूर शहरासाठी निधी आणि विविध प्रकल्प मंजूर होताना दिसतात. \n\nमेट्रोमुळे विकासाला वेग\n\nनागपूर म्हटलं की नागपूर मेट्रो हे आपसूकच पुढच्या चर्चेचा विषय असतो. देशातील इतर शहरांप्रमाणेच सार्वजनिक वाहतूक नागपूरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. शहरातील सार्वजनिक वाहतूक बळकट करण्यासाठी 2014 पासून..."} {"inputs":"...ी घेण्यात आली आणि 2014 मध्ये पाकिस्तानी लष्करात याचा समावेश करण्यात आला. लक्ष्याची वेध घेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता अतिशय अचूक असल्याचा पाकिस्तानचा दावा आहे. \n\nहत्फ 7\n\nबाबर क्रुझ नावानंही हे क्षेपणास्त्र ओळखलं जातं. पारंपरिक तसंच आण्विक अस्त्र घेऊन जाण्याची या क्षेपणास्त्राची ताकद आहे. \n\nहे क्षेपणास्त्र 350 ते 700 किलोमीटरपर्यंतच्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. सबसॉनिक क्रुझ प्रकाराचं हे क्षेपणास्त्र जमिनीवरून सोडता येतं. \n\nभारतानं 1990च्या दशकात क्रुझ मिसाइल निर्मितीचा कार्यक्रम हाती घेतला. त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये पहिल्यांदा याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.\n\nएकाचवेळी अनेक लक्ष्यांचा वेध घेण्याची याची क्षमता आहे. 1.7 मीटर व्यासाचं हे क्षेपणास्त्र ठोस इंधनाचा वापर करतं.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्ट्रागाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी घेतलं. लालफितीच्या कारभारात या तरुणाचं मन रमलं नाही आणि 1999 मध्ये त्याने चक्क सरकारी नोकरी सोडली. या तरुणाने उचल खाल्ली आणि पुन्हा एक कंपनी सुरू केली. \n\nअलीबाबा नाव कसं सुचलं?\n\nकंपनीचं नावही मोठं अनोखं- अलीबाबा. \n\n'अलीबाबा आणि चाळीस चोर' ही इसापनीती, पंचतंत्र धर्तीवरच्या गोष्टीतल्या पात्राचं नाव कंपनीला देण्याची कहाणीही सुरस आहे. साम्यवाद्यांचा बालेकिल्ल्यात आयुष्य जाऊनही जॅक यांना अलीबाबाच्या गोष्टी ठाऊक होत्या. सर्वसामान्य माणसाला अपील होईल असं नाव कंपनीला द्यायचं होतं. अमेरिकेतल्या सॅन फ्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला 240 देशांमध्ये पाय रोवलेल्या अलीबाबा कंपनीचे 79 दशलक्ष सभासद आहेत. \n\nअलीबाबा डॉट कॉम, टाओबाओ मार्केटप्लेस, टीमॉल, ईटाओ, अलीबाबा क्लाऊड कम्प्युटिंग, जुहूआसुसान, 1688 डॉट कॉम, अलीएक्स्प्रेस डॉट कॉम आणि अली पे अशा नऊ कंपन्या आहेत. \n\n2012मध्ये अलिबाबाचा आर्थिक पसारा ट्रिलिअन युआनपल्याड गेला आहे. \n\nजॅक यांच्या गगनभरारीचं रहस्य त्यांच्या विचारप्रक्रियेत आहे. इंटरनेट या माध्यमाची ताकद त्यांनी इतरांआधी ओळखली. स्वत: तंत्रज्ञान किंवा व्यापाराचे जाणकार नसतानाही त्यांनी खरेदी आणि विक्री करणाऱ्यांना इंटरनेटच्या माध्यमातून एकत्र आणलं. कंपनीच्या कक्षा रुंदावताना अनेक छोट्या कंपन्यांना हाताशी घेतलं. केवळ एका वस्तू किंवा सेवेपुरतं मर्यादित न राहता बहुढंगी होण्याचा जॅक यांचा विचार पूर्ण विचाराअंती झाला होता. \n\nभारतात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी निश्चलनीकरणाची घोषणा केली. या घोषणेनंतर रोख पैशाचा दुष्काळ झाला आणि ईवॉलेट कंपन्यांचं उखळ पांढरं झालं. पेटीएम या कंपनीने जोरदार मुसंडी मारत आगेकूच केली. या पेटीएमला अलीबाबाचं पाठबळ आहे. \n\nगेल्या वर्षी कंपनीच्या 18व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित पार्टीमध्ये जॅक यांनी मायकेल जॅक्सनप्रमाणे नृत्य सादर केलं होतं. काळे कपडे आणि बाईकवर बसून आलेल्या जॅक यांनी कर्मचाऱ्यांना सुखद धक्का दिला होता. काही वर्षांपूर्वी त्यांनी द लायन किंग साऊंडट्रॅकवर नृत्य सादर केलं होतं. आशियातील तिसरी श्रीमंत व्यक्ती असलेल्या जॅक 38.8 बिलिअन अमेरिकन डॉलर्स एवढ्या प्रचंड संपत्तीचे मालक आहेत. \n\nराष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असंख्य पुरस्कार पोतडीत असणाऱ्या जॅक यांच्या नावावर उत्तुंग आर्थिक कमाईचे विक्रमही नावावर आहेत. निखर्वपती बटूमुर्ती असलेले जॅक यांनी 54व्या वर्षी निवृत्त घेत मूळ कामाकडे म्हणजे शिक्षण क्षेत्रात जाण्याचं पक्कं केलं आहे. संपत्तीसंचय करणाऱ्या या धनाढ्याची नाळ अजूनही शिक्षणासारख्या मूलभूत विषयाशी जोडलेली आहे हे चीनसाठी आश्वासक चित्र आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी चर्चा सुरू झालीय. \n\n\"मुंबईत वारंवार पावसामुळं खेळखंडोबा होतोय. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळं शिवसेनेनं इन्फ्रास्ट्रक्चरवर बोलण्यास सुरुवात केली, तर मुंबईतले प्रश्न विचारले जातील. पर्यायानं उद्धव ठाकरेंकडे बोलायला मुद्दा राहत नाही. त्यामुळं ते राम मंदिरासारखे मुद्दे आणतात. ज्यातून विषयही वळवता येतो आणि भाजपचीही कोंडी करता येते.\" असं योगेश पवार म्हणतात. \n\nयावर श्रुती गणपत्ये म्हणतात, \"फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, केवळ भाजपचे नेते नाहीत. त्यामुळं त्यांनी विकासावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"जता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी चितारलेल्या लक्ष्मी आणि सरस्वती या देवतांच्या चित्रांच्या प्रिंट काढल्या. त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यामुळे या चित्रांची मोठ्या प्रमाणावर छपाई करण्यात आली.\n\nरवी वर्मा यांनी काढलेलं हे चित्रं अनेक कॅलेंडर्सवर झळकलं आणि मग या चित्राने भारतातल्या अनेक घरांच्या भींतींची शोभा वाढवण्याचं काम केलं. \n\nमात्र त्यानंतर या देवतांची इतरही चित्र बाजारात आली आणि त्यांनाही प्रसिद्धी मिळाली. \n\nसचिन कळूस्कर यांच्याकडे राजा रवी वर्मांच्या चित्रांचा बराच मोठा संग्रह आहे. ते सांगतात, \"रवी वर्मा यांची अन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं. \n\nकाही पौराणिक पात्रांच्या नग्न चित्रांवरूनही वाद झाला होता. ती चित्रदेखील राजा रवी वर्मा यांनीच काढल्याचं बोललं जातं. त्यातली काही पात्र धार्मिक होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रारही दाखल करण्यात आली होती. \n\nही घटनाही रंगरसिया चित्रपटात दाखवण्यात आली होती. धार्मिक पात्र चितारण्याच्या राजा रवी वर्मा यांच्या कौशल्यामुळेच त्यांची कला आज सामान्य माणसापर्यंत पोहोचली आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी जाणं पसंत करतात.\n\nसेरा कंपनीने 'मार्था' ही आभासी सहायकही विकसित केली आहे. काळजी घेण्याची सेवा पुरवणाऱ्यांना दैनंदिन कामकाजात 'मार्था' मदत करते. \"आमचे ग्राहक व काळजी सेवा कर्मचारी यांच्या गरजा लक्षात घेऊन मार्था तयार करण्यात आली आहे,\" असं मारुथप्पू सांगतात. \"काळजी सेवा कर्मचाऱ्यांना सल्ला घेण्यासाठी जाता येईल असा चॅट-मंच म्हणून मार्थाची सुरुवात झाली. केअरर ज्या ग्राहकांना सेवा देत असतील, त्या संदर्भात मिळवलेल्या पूर्वमाहितीच्या आधारे भविष्यात संबंधित केअररला शिफारसी पुरवणं व सूचना करणं, यांसाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी वर्षं सुदृढ अवस्थेतच जातात असं नाही.\n\nलोकसंख्येचं सरासरी वय वाढतं त्यानुसार आपल्यापैकी अनेकांना संधिवात, मधुमेह, लठ्ठपणा, पक्षाघात, हृदयविकार, श्वसनविषयक आजार आणि अल्झायमर्स व ग्लउकोमा यांसारखे मज्जासंस्था कमकुवत करणारे आजार सातत्याने सतावतात.\n\nआपण एकूण किती वर्षं जगलो हे आपलं आयुर्मान असतं, तर आपण दीर्घकालीन आजाराविना किती वर्षं जगलो हे आपलं आरोग्यमान असतं. प्रत्येकाला आरोग्यमान पुढे न्यायचं असतं. उदाहरणार्थ, युनायटेड किंगडम सरकारने 2019 सालच्या औद्योगिक धोरणामध्ये एक \"महाआव्हान\" जाहीर केलं, त्यानुसार 2035 सालापर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाच्या सुदृढ आयुष्यात पाच वर्षांची भर घालण्याचं ध्येय ठेवण्यात आलं. \n\nदरम्यान, गुगलच्या गोपनीय 'कॅलिको' ('कॅलिफोर्निया लाइफ कंपनी'चं संक्षिप्त रूप) या प्रकल्पामध्ये गेली सात वर्षं व 2 अब्ज डॉलर खर्च कपेशींरून \"लोकांना दीर्घ व सुदृढ जीवन जगण्यासाठी सक्षम करणाऱ्या\" उपचारांवर संशोधन करण्यात आलं.\n\nया प्रश्नावरील वैद्यकीय उपायांवर बरंच लक्ष देण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, रपामायसिन व मेटफॉर्मिन यांसारखी सेनोलाइट्स म्हणून ओळखली जाणारी औषधं मृतपेशी काढून टाकून शरीराला नवसंजीवनी देऊ शकतात- किमान उंदरांमध्ये तरी हे घडलं. परंतु, अमेरिकेतील कॅलिफोर्निया इथल्या बक इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन एजिंग'मधील जैववार्धक्यशास्त्राच्या प्राध्यापिका आणि सिनोलिटिक औषधं तयार करणाऱ्या युनिटी या कंपनीच्या सहसंस्थापक ज्युडी कॅम्पिसी यांनी अधिक आरोग्यसेवेचे काही साधे पर्यायही अस्तित्वात असल्याचं नमूद केलं. \n\n\"आहारामध्ये सुधारणा, व्यायाम व सामाजिक संपर्क यातून बराच उपकारक परिणाम होतो,\" असं त्या म्हणतात. \"बौद्धिक आव्हानं देणं, संपर्क किंवा इतर मानसिक कृतीही उपकारक ठरतात.\"\n\nसामाजिक संपर्क व संवाद कोण साधणार, हा प्रश्न तरीही उरतोच. निवृत्त झालेल्यांच्या तुलनेत एकूण सक्रिय लोकसंख्या रोडावली असताना आरोग्यसेवेसाठी स्वतःच्या कराचा हिस्सा उपलब्ध करून देणाऱ्या लोकांची संख्याही कमी होईल. या सेवा थेट पुरवण्यासाठी डॉक्टर, नर्स, थेरपिस्ट व केअरर यांची संख्याही कमी झालेली असेल. थोडक्यात, संसाधनं व आरोग्याचे अर्थसंकल्प मर्यादित झाले असतानाही गरजूंची संख्या वाढेल.\n\nप्रतिष्ठा जपणारं वार्धक्य असावं यासाठी कमी श्रमात अधिक परिणामकारक कामकाज साधण्याचे मार्ग शोधायला हवेत. ही उणीव भरून काढायला लोक स्वाभाविकपणे तंत्रज्ञानाची मदत..."} {"inputs":"...ी जातेय ती यापेक्षा जास्त आहे. \n\nआतापर्यंत किती आंदोलकांना अटक झाली, याची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध झाालेली नाही. 'द असिस्टंट असोसिएशन फॉर पॉलिटिकल प्रिझनर्स' या संस्थेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 850 आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन दिवसात म्हणजे शनिवार आणि रविवारी आणखी शेकडो आंदोलकांना अटक झाली असावी, असा अंदाज या संस्थेने व्यक्त केला आहे.\n\nसुरक्षा दलांच्या कठोर भूमिकेनंतरही म्यानमारमधल्या अनेक शहरात निदर्शनं सुरूच आहेत. या आंदोलनांमध्ये जवळपास सर्वच समाज, वर्ग आणि वया... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्पष्ट दिसतय. \n\nनायन विन शेन नावाच्या एका आंदोलकाने रॉयटर्सशी बोलताना सांगितलं, \"त्यांनी आम्हाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला तर आम्ही पुन्हा नव्याने उभे राहू. त्यांनी हल्ला केला तर आम्ही तो परतवून लावू. लष्करासमोर आम्ही कधीही गुडघे टेकणार नाही.\"\n\nतर एक आंदोलक महिला म्हणते, \"त्यांनी आमच्यावर काल आणि याआधीही गोळीबार केला आहे. मात्र, मी याला घाबरत नाही. निदर्शनांसाठी घरातून बाहेर पडतानाच मी त्यांचा शेवटचा निरोप घेतलाय. कारण कदाचित मी जिवंत घरी परतणार नाही. लष्कराचा आधीच पराभव झालेला आहे. आम्ही लष्कराला सांगू इच्छितो की आम्ही घाबरत नाही आणि मागेही हटणार नाही.\"\n\nअॅमी कायव नावाच्या आंदोलकाने म्हटलं, \"आम्ही येताच पोलिसांनी गोळीबार सुरू केला. त्यांनी इशाऱ्याचा एक शब्दही उच्चारला नाही. काही जण जखमी झाले आहेत तर काही शिक्षक अजूनही शेजाऱ्यांच्या घरात लपलेत.\"\n\nआँग सान सू ची कुठे आहेत?\n\nलष्करी उठावानंतर राजधानीत लोकशाहीवादी नेत्या आँग सान सू ची यांना स्थानबद्ध करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्या कुठे आहेत, याचा पत्ता नाही. लष्करी उठावानंतर त्या कुठेच दिसलेल्या नाहीत. \n\nसू ची यांच्या समर्थकांकडून आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरूनही त्यांची सुटका करण्याची मागणी होतेय. डिसेंबरमध्ये झालेल्या निवडणुकीत आँग सान सू ची यांच्या नॅशनल लिग फॉर डेमोक्रसी पार्टी या पक्षाने घवघवीत यश मिळवलं होतं. हा निकाल लष्करानेही मान्य करावा आणि सू ची यांची सुटका करावी, अशी आंदोलकांची मागणी आहे. \n\nनोंदणी न केलेला वॉकी-टॉकी बाळगणे आणि कोरोना विषाणूला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेले नियम तोडणे, या प्रकरणांमध्ये आँग सान सू ची यांच्याविरोधात कोर्टात खटला सुरू आहे. उद्या म्हणजेच सोमवारी त्यांना कोर्टात हजर रहायचं आहे. \n\nमात्र, आँग सान सू ची यांच्याशी अजूनही संपर्क होत नसल्याचं त्यांच्या वकिलांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी तिच्यावरची बंदी उठवण्यात आली.\n\nद्युती चंदने जाहीरपणे मान्य केलं की ती समलैंगिक आहे, असं करणारी ती पहिली भारतीय अॅथलिट ठरली आहे.\n\n3. कोनेरू हंपी\n\nमहिला रॅपिड चेस चॅम्पियन\n\nकोनेरु हंपी\n\nकोनेरू हंपी भारतातल्या सर्वोत्तम महिला बुद्धिबळ खेळाडूंपैकी एक आहे. तिचा जन्म आंध्र प्रदेशात झाला. लहानपणीच ती बुद्धिबळात कुशल असल्याचं तिच्या वडिलांच्या लक्षात आलं. \n\n2002 मध्ये 15 व्या वर्षी जगातली सर्वांत लहान ग्रँडमास्टर बनण्याचा विक्रम तिच्या नावे लागला. हा विक्रम 2008 मध्ये चीनच्या होऊ यिफानने मोडला. सध्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"शियन गेम्समध्ये भारताने सुवर्ण पदक जिंकलं, त्याच वर्षी हॉकी वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत संघ पोहचला आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये चौथ्या क्रमांकावर राहिला.\n\nराणीचा जन्म हरियाणातल्या एका गरीब घरात झाला. तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी तुमच्या नावावर करून देतो असे सांगितले तर नागपूरच्या आप्पासाहेब बुटी यांनी मी तुमच्या संपूर्ण हयातभर दरमहा 100 रुपये आणि घर, मुलाचे शिक्षण करून देतो असे सांगितले. नातलगांनीही वाटेल ती मदत करण्याची तयारी दाखवली. मात्र टिळकांच्या निर्णयात बदल झाला नाही.\n\nटिळकांचे मन दुसरीकडे जावे यासाठी त्यांना सर्वांनी नाशिकला नातेवाईकांकडे पाठवले होते. मात्र त्यांनी तेथून निघून सरळ मुंबई गाठली. मुंबईत त्यांनी रे. जस्टीन अॅबट, रे. ई. एम. ह्यूम आणि रे. आनंदराव हिवाळे यांची भेट घेतली आणि ख्रिस्ती होण्याची इच्छा व्... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिस्ती झाल्यावर त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ राहुरी, अहमदनगर, महाबळेश्वर, वाई अशा गावांमध्ये गेला.\n\n1842 पासून नगरमध्ये ख्रिस्ती मिशनऱ्यांनी 'ज्ञानोदय' हे नियतकालिक सुरू केले होते. ना. वा. टिळकांनी 1900-1919 या कालावधीमध्ये या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांचे पुत्र देवदत्त यांनी अनेक वर्षे संपादनाचं कार्य पुढे नेलं. \n\n'स्मृतिचित्रे'चा शांता गोखले यांनी इंग्रजीत अनुवाद केला आहे.\n\n1919मध्ये टिळकांचं शेवटचं आजारपण सुरू झालं. 9 मे 1919 रोजी त्यांनी मुंबईत जे. जे. रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्याच्या आदल्याच वर्षी डिसेंबर महिन्यात टिळकांनी आपलं मृत्यूपत्र लिहून ठेवलं होतं. \n\nत्यामध्ये मृत्यूनंतर आपल्या देहाचं दहन करण्यात यावं, आपल्या अस्थींवर कबर उभारून पुष्कळ अजुनी उणा! प्रभु, मी पुष्कळ अजुनी उणा!! हा चरण कोरावा असं त्यांनी लिहून ठेवलं होतं. \n\nतसेच माझ्या नावाच्या पूर्वी रेव्हरंड किंवा मि. किंवा रा. रा. यातले कोणतेही उपपद लावू नये. एन. व्ही. टिळक असे इंग्रजीप्रमाणे न लिहिता मराठीत नारायण वामन टिळक असे लिहावे असे त्यांनी मृत्युपत्रात नमूद केलं होतं. \n\nआज टिळकांना जाऊन 100 वर्षं झाली. काळाच्या ओघात ते थोडे विस्मृतीत चालले आहेत. कदाचित त्यांच्या कविता पुन्हा वाचण्यानं, 'स्मृतिचित्रे' वाचण्यानं ना. वा. टिळक आणि लक्ष्मीबाईंचा काळ शब्दांमधून तरी आपल्याला अनुभवायला मिळेल.\n\n'टिळकांची उपासनं गीतं आजही लोकप्रिय'\n\nरे. टिळकांनी लिहिलेली उपासनं गीतं आजही मराठी ख्रिस्ती मंडळी विविध चर्चेसमध्ये म्हणतात अशी माहिती डॉ. रंजन केळकर देतात. \n\nडॉ. केळकर भारतीय हवामान विभागाचे माजी संचालक होते, त्यांचे वडील रत्नाकर हरी केळकर ज्ञानोदय नियतकालिकाचे संपादक होते तसेच त्यांचे आजोबा हरी गोविंद केळकर यांनी पोलादपूर येथे कुष्ठरोग्यांसाठी रूग्णालय चालवले होते.\n\nटिळकांच्या कवितांबद्दल बोलताना डॉ. केळकर म्हणाले, \"मराठी ख्रिस्त मंडळींमध्ये 'उपासना संगीत' नावाचं पुस्तक अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यामध्ये विविध मराठी कवींनी लिहिलेली भजनं आणि गाणी आहेत. त्यात सुमारे 600 गाणी असावीत, त्यातील निम्मी गीतं एकट्या टिळकांचीच आहेत. टिळकांची गीतं गेय आणि रसाळ आहेत. एकेकाळी चर्चमध्ये हार्मोनियम, चिपळ्या घेऊन भजनं होत असत. माझे वडील टिळकांचे ख्रिस्तायन आणि अभंगांजली शिकवायचे. टिळकांच्या गीतांचा वारसा लुप्त होऊ नये म्हणून सर्वांनी..."} {"inputs":"...ी ते यावेळी म्हणाले. \n\nयुतीची घोषणा करताना अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदावर पॉवर शेअरिंगचा अर्थ काय, या प्रश्नावर त्यांनी आधी आढेवेढे घेतले खरे मात्र निवडणुकांनंतर मुख्यमंत्री शिवसेनेचा असेल का, ते पाहून असं म्हणाले.\n\nशिवसेनेच्या मनात मुख्यमंत्री कोण, या प्रश्नावर नंतर त्यांनी उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं. आगामी निवडणुकीत भाजप-शिवसेने युतीचा विजय झाला तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावं, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. \n\n\"बाळासाहेब हुकुमशाह होते, त्यांची पक्ष चालवण्याची तशी पद्धत होती तर उद्धव ठाकरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हणाले. \n\n\"मजबूत विरोधी पक्ष हवा, त्याला पांगळं करून देश चालवावा, या मताचे आम्ही नाही,\" असंही ते म्हणाले.\n\nप्रियंका गांधी यांच्या राजकारणात एन्ट्रीबाबत बोलताना ते म्हणाले, \"प्रियंका या काँग्रेसच्या नेत्या आहेत. पण फक्त त्या काँग्रेसच्या आहेत, म्हणून आम्ही त्यांना विरोध का करावा?\" असा प्रश्न त्यांनी विचारला.\n\nराष्ट्र महाराष्ट्र\n\nकार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे -\n\nयांपैकी कुठल्याही नेत्याला तुम्हाला प्रश्न विचारायचा असल्यास मुलाखत सुरू असताना त्या लाईव्ह व्हीडिओच्या खाली कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकता. ट्विटरवर #राष्ट्रमहाराष्ट्र असा हॅशटॅग वपारूनही तुम्ही मत व्यक्त करू शकता किंवा प्रश्नही विचारू शकता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी त्यांची कामगिरी आणि खेळाडूंची लोकप्रियता या मुद्यांमुळे हे दोन संघ स्पर्धेत मागे पडले. \n\nविराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर एकमेकांशी हुज्जत घालताना\n\nभारत-ऑस्ट्रेलिया याआधीही खेळतच होते. चांगल्या दर्जाचं क्रिकेट व्हायचं. एक मुद्दा महत्त्वाचा ते म्हणजे आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक विदेशी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाचे असतात.\n\nगेल्या 25 वर्षात ऑस्ट्रेलियाची कामगिरी स्तिमित करणारी अशी होती. या कारणांमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू भारतात लोकप्रिय आहेत. त्यांचा भारतात मोठा चाहतावर्ग आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळ आवडणारी आणि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेटविश्व ढवळून निघालं होतं. भारतीय संघ २००७-०८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. दुसऱ्या टेस्टदरम्यान ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू अँड्यू सायमंड्सने भारतीय खेळाडू हरभजन सिंगवर वर्णद्वेषाचा आरोप केला होता. अं\n\nपायर्सकडून हे प्रकरण मॅचरेफरींकडे गेलं. हरभजन सिंगवर तीन सामन्यांची बंदी घालण्यात आली होती. मग हे प्रकरण तटस्थ लवादाकडे केलं. सुनावणी झाली. तोपर्यंत दोन्ही संघांतील संबंध ताणले गेले. भारतीय संघाने दौरा अर्धवट सोडून परतण्याचा इशारा दिला. सुनावणीनंतर हरभजनवरील बंदी हटवण्यात आली. उर्वरित सामना खेळवण्यात आला. \n\nनिर्णयावरून खादाखाद\n\nसिडनी टेस्टमध्येच ब्रेट लीच्या बॉलिंगवर सौरव गांगुलीचा कॅच स्लिपमध्ये मायकेल क्लार्कने टिपला. थर्ड अंपायरकडे निर्णय सोपवण्यात आला. तेव्हा बॉल जमिनीला टेकल्याचं दिसत होतं. मात्र त्याआधीच पॉन्टिंगने आऊट असल्याची खूण गांगुलीच्या दिशेने केले.\n\nआऊट देणं हे अंपायरचं काम आहे की तुझं आहे असं गांगुलीने पॉन्टिंगला सुनावलं. मंकीगेट प्रकरणावेळी फक्त एक संघ खिलाडूवृत्तीने खेळला असा टोला भारतीय कर्णधार अनिल कुंबळेने लगावला होता.\n\nगंभीर-वॉटसन भिडले\n\nराजधानी दिल्लीत फिरोझशाह कोटला मैदानावर झालेल्या टेस्टमध्ये भारताचा सलामीवीर गौतम गंभीर आणि ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसन एकमेकांविरुद्ध उभे ठाकले होते. \n\nरन घेत असताना वॉटसन गंभीरला उद्देशून काहीतरी बोलला. यामुळे चिडलेल्या गंभीरने दुसऱ्या रनवेळी वॉटसनला कोपराने ढुशी मारली.\n\nकोहली प्रेक्षकांवर चिडला\n\n2012 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असताना विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन प्रेक्षक यांच्यात वाद झाला होता. \n\nप्रेक्षकांनी कोहलीला शिवीगाळ केली. आक्रमक स्वभावाच्या कोहलीने आक्षेपार्ह कृतीतून प्रत्युत्तर दिलं. या कृत्यामुळे कोहलीच्या मानधनातून ५० टक्के रक्कम कापून घेण्यात आली. कोहलीने चूक मान्य केली मात्र प्रेक्षकांनी शिवीगाळ करणं योग्य नाही, असं नमूद केलं होतं.\n\nस्मिथचं ब्रेनफेड\n\nऑस्ट्रेलियाचा संघ 2016-17मध्ये भारताच्या दौऱ्यावर आला होता. त्या मालिकेतल्या एका मॅचमध्ये स्मिथला अंपायरने आऊट दिलं. \n\nडीआरएस घ्यावं की नाही यासाठी स्मिथने ड्रेसिंगरुमच्या दिशेने पाहिलं. नियमांनुसार दोन्ही बॅट्समनने आपापसात चर्चा करून डीआरएससाठी टी आकाराची खूण करायची असते. तटस्थ व्यक्ती किंवा संघव्यवस्थापनाला विचारण्याची अनुमती नाही.\n\n स्मिथने असं केल्यानंतर..."} {"inputs":"...ी त्यांच्याकडे आता वेळच उरला नाही.\n\nभगतसिंग यांचा खाकी रंगाचा शर्ट\n\nमेहतांनी त्यांना विचारलं, तुम्ही देशाला काही संदेश देऊ इच्छित आहात? तेव्हा भगतसिंग यांनी पुस्तक वाचतानाच म्हटलं, \"केवळ दोन संदेश... साम्राज्यवाद मुर्दाबाद आणि इंकलाब जिंदाबाद!\"\n\nत्यानंतर भगतसिंग यांनी मेहता यांना सांगितलं की, \"पंडित नेहरू आणि सुभाषचंद्र बोस यांना धन्यवाद सांगा. या दोघांनीही माझ्या खटल्यात गांभिर्यानं लक्ष घातलं.\"\n\nभगतसिंग यांना भेटल्यानंतर मेहता राजगुरूंना भेटायला गेले.\n\nराजगुरू यांचे अंतिम शब्द होते की, \"आपण लव... उर्वरित लेख लिहा:","targets":"काढली नाही. अनेकदा तर गरिबांना होणाऱ्या त्रासामुळे ईश्वारावर टीकाही केलीय. जर मी आता त्याची माफी मागितली, तर तो म्हणेल याच्यापेक्षा घाबरट कुणी नाही. याचा शेवट जवळ येतोय. त्यामुळे हा माफी मागायला आलाय.\"\n\nभगतसिंग यांनी हे घड्याळ जयदेव कपूर यांना भेट म्हणून दिलं होतं.\n\nतुरुंगाच्या घड्याळात संध्याकाळचे सहा वाजले. कैद्यांना दुरुनच कुणी चालत येत असल्याचे आवाज येऊ लागले. सोबत एका गाण्याचा आवाजही येऊ लागला, \"सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है...\"\n\nसगळ्यांनी 'इंकलाब जिंदाबाद' आणि 'हिंदुस्तान आजाद हो' अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. फाशीचा दोरखंड जुना होता, मात्र फाशी देणारे तंदुरुस्त होते. फाशी देण्यासाठी लाहोरजवळील शाहदरा येथून जल्लाद बोलावण्यात आला होता.\n\nभगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांच्या मधे उभे होते. भगतसिंग हे आईला दिलेला शब्द पूर्ण करू इच्छित होते. फाशीवेळी 'इंकलाब जिंदाबाद'ची घोषणा त्यांना द्यायची होती.\n\nलाहोर सेंट्रल जेल\n\nलाहोर जिल्हा काँग्रेसचे सचिव पिंडी दास सोंधी यांच्या घराच्या अगजदी जवळच लाहोर सेंट्रल जेल होतं. भगतसिंग यांनी एवढ्या मोठ्या आवाजात 'इंकलाब जिंदाबाद'ची घोषणा दिली होती की, सोंधी यांच्या घरापर्यंत ऐकायला आलं.\n\nभगतसिंग यांचा आवाज ऐकताच तुरुंगातील इतर कैदीही घोषणा देऊ लागले. तिन्ही क्रांतिकारकांच्या गळात फाशीचा दोर बांधण्यात आला. त्यांचे हात-पाय बांधण्यात आले. तेव्हा जल्लादाने विचारलं, सर्वांत आधी कोण फासावर जाईल?\n\nअसेंबली बॉम्ब केसमध्ये लाहोरच्या सीआयडीने जप्त केलेला बॉम्ब\n\nसुखदेव यांनी सर्वात आधी फासावर जाण्याबाबत होकार दिला. जल्लादाने एक एक करुन दोरखंड खेचला आणि त्यांच्या पायाखाली आधारासाठी असलेल्या ठोकळ्याला पाय मारून हटवलं. बराच वेळ तिघांचेही मृतदेह लटकलेलेच होते.\n\nनंतर तिघांचेही मृतदेह खाली उतरवले गेले. तिथं उपस्थित असलेले लेफ्टनंट कर्नल जेजे नेल्सन आणि लेफ्टनंट कर्नल एनएस सोधी यांनी तिघांनाही मृत घोषित केलं.\n\nअंत्यसंस्कार \n\nएका तुरुंगाधिकाऱ्यावर या फाशीचा इतका परिणाम झाला की, त्याला जेव्हा तिघांच्याही मृतदेहांची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं, तेव्हा त्याने नकार दिला. त्याला तिथल्या तिथे निलंबित करण्यात आलं. त्यानंतर एका कनिष्ठ अधिकाऱ्याने ओळख पटवली. \n\nतुरुंगाच्या आतच या तिघांचेही अंत्यसंस्कार करण्याची आधी योजना होती. मात्र, तुरुंगाधिकाऱ्यांना वाटलं की, तुरुंगातून धूर येताना दिसला, तर..."} {"inputs":"...ी थांबतात या सगळ्या गोष्टींवर सरकार नजर ठेवू शकतं.\n\nपण त्याहूनही सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे आरोग्य संकट टळल्यानंतर हा डेटा नष्ट केला जाणार आहे का, आणि जर हो, तर मग कधी याबद्दल कुठलीही स्पष्टता सरकारने दिलेली नाही.\n\nसायबर एक्सपर्ट पवन दुग्गल म्हणतात \"एकीकडे हे अॅप तुमचं कोव्हिड-19 स्टेटस अपडेट करतं तर दुसरीकडे तुमच्या लोकेशनवरही चोवीस तास लक्ष ठेवून असतं. दुसरं म्हणजे हा सर्व डेटा कोणत्या कंपनीकडे जातोय, हे अजूनतरी स्पष्ट नाही. तिसरं म्हणजे या अॅपच्या माध्यमातून तुमच्या आरोग्याची माहिती ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी दरवाढ 50 टक्के करण्यात यावी.\" \n\n\"साखर करखाना, मुकादम आणि ऊसतोड कामगार यांच्यातल्या व्यवहाराला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त करून द्यावी,\" अशीही मागणी असल्याचं धस यांनी सांगितलं.\n\nत्यामुळे ऊसतोड कामगारांच्या संपाचं निमित्त करून भाजप पंकजा यांची कोंडी करत आहे का आणि शरद पवारांशी जवळीक साधत पंकजा आपल्या पक्षाला 'स्ट्राँग मेसेज' देत आहेत का? \n\nयाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांनी म्हटलं, \"पंकजा मुंडे यांची ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावरून भाजपकडून कोंडी करण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं द... उर्वरित लेख लिहा:","targets":"पर्याय ठरू शकतात का, असा प्रश्न आम्ही ज्येष्ठ पत्रकार जयदेव डोळे यांना विचारला होता. \n\nत्यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, \"भागवत कराड हे ओबीसी नेतेच काय, ते मुंडे कुटुंबीयांनाही पर्याय ठरू शकत नाहीत. एकनाथ खडसे, गोपीनाथ मुंडे यांना ओबीसी नेते ही ओळख मिळाली. त्यात गोपीनाथ मुंडे यांनी खऱ्या अर्थानं ओबीसींचं राजकारण केलं. भागवत कराड यांनी राज्यसभेत जाण्यापूर्वी औरंगाबादच्या महापौरपदाच्या पलीकडे काही फारशी उडी मारली नाही.\"\n\nज्येष्ठ पत्रकार श्रीमंत माने यांनीही म्हटलं होतं की, \"गिरीश महाजन किंवा भागवत कराडांकडे पर्याय म्हणून पाहिले तरी ते सकारात्मकदृष्ट्या पर्याय दिले नाहीत, तर पक्षातल्याच नेत्यांना आव्हान देण्यासाठी यांना मोठं केलं गेलं. त्यामुळे यांना आपण पर्याय तरी कसं म्हणणार?\"\n\nपक्षीय राजकारणातलं हेच आव्हान पेलण्यासाठी आता पंकजाही शरद पवारांचा आधार घेत आहेत का? \n\n'शरद पवारांचा पाठिंबा ही जमेची बाजू'\n\nयाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजीव उन्हाळे यांनी म्हटलं, \"पंकजा या शरद पवारांच्या जवळ जात पक्षाला निश्चितच संदेश देत आहेत. मुळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळे पंकजा मुंडे यांचे या सरकारसोबत चांगले संबंध आहेत. शिवाय शरद पवारांकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्याचं चित्र या ऊसतोड कामगारांच्या बैठकीच्या निमित्तानं पहायलाही मिळालं.\" \n\n\"यात एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि शरद पवार यांचे संबंध खूप कडवट होते. मुंडे यांनी पवारांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यांचं राजकारण पवारविरोधावर बेतलं होतं. या आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणाचा स्वतः मुंडे आणि शरद पवारांनीही खूप त्रास झाला. या सगळ्या भूतकाळाचा विचार करता पंकजा यांना शरद पवारांचा सकारात्मक पाठिंबा मिळणं ही सध्याच्या त्यांच्या राजकारणाच्या दृष्टिनं खूप जमेची बाजू आहे,\" उन्हाळे सांगतात. \n\nपुढे उन्हाळे सांगतात, \"आता ऊसतोड कामगारांच्या आंदोलनाचा प्रश्न आणि सुरेश धस यांच्याबद्दल बोलायचं तर धस यांचं नेतृत्व ऊसतोड कामगारांमध्ये किती प्रस्थापित आहे हा प्रश्न आहे. शिवाय, पंकजा मुंडे यांच्या यासंबंधीच्या मागण्या या मान्य करण्यासारख्या आहेत, याच्या उलट धस हे कायम बार्गेन करणारे नेते आहेत. त्यामुळेच ऊसतोड कामगारांच्या प्रश्नावर पंकजा यांना शरद पवारांनी महत्त्व दिलं.\"\n\nभाजपच्या पक्षांतर्गत राजकारणाबद्दलही संजीव उन्हाळे यांनी..."} {"inputs":"...ी दुसऱ्या मैदानाची मागणी केली ती देखील पोलिसांनी सुरक्षेच्या कारणाने नाकारली,\" असं छारा सांगतात. \n\nयाच कारणामुळे पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या एका कार्यकर्त्याच्या घरी अहमदाबाद शहराच्या परिसरात असलेल्या 'ग्रीनवूड बंगलोज' येथे त्यांनी घरी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. \n\nसरकार जपून पावलं उचलत आहे? \n\nगेल्या विधानसभेत अल्पेश ठाकूर, हार्दिक पटेल आणि जिग्नेश मेवाणी यांनी सत्ताधारी भाजपला आव्हान दिलं होतं. त्यामुळे भारतीय जनता पक्ष त्यांच्याबाबत पावलं जपून उचलत आहेत असं जाणकार सांगत आहेत.\n\n\"यावेळी हार्... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"हार्दिक पटेल हे एकटे पडले आहेत. त्यांची टीम विखुरली गेली आहे. पाटीदार आंदोलनाची दिशा बदलली आहे,\" असं मत एकेकाळचे हार्दिक पटेल यांचे सहकारी अतुल पटेल यांनी बीबीसी गुजरातीसोबत बोलताना व्यक्त केलं होतं. \n\nअतुल पटेल हे सध्या काँग्रेससोबत आहे. ते म्हणतात, \"जर हार्दिक पटेल येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असतील तर त्यांनी ते आताच जाहीर करावं. ऐनवेळी त्यांनी तसं जाहीर करणं म्हणजे समर्थकांची फसवणूक ठरेल.\" \n\nआपण एकटे नाही असं मात्र हार्दिक यांनी वेळोवेळी म्हटलं आहे. ते सांगतात, \"सुरुवातीला मी एकटाच होतो. आंदोलन सुरू केलं आणि लोक माझ्यासोबत जोडले गेले. काही लोक मला सोडून गेले हे जरी खरं असलं तरी मी मात्र एकटा पडलेलो नाही.\"\n\n'हार्दिक यांना काँग्रेसचा पाठिंबा?'\n\nहार्दिक पटेल यांना भेटायला आलेले काँग्रेस नेते.\n\nहार्दिक उपोषणाला बसल्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात काँग्रेस नेते भेटायला आले. \n\nसिद्धार्थ पटेल, अर्जुन मोधवाला, काँग्रेस आमदार शैलेश परमार, हिम्मत सिंह पटेल आणि माजी खासदार विक्रमभाई मदाम या नेत्यांनी हार्दिक यांची भेट घेतली.\n\nया व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, तृणमूल काँग्रेस नेते दिनेश त्रिवेदी यांनी देखील त्यांची भेट घेतली. \n\n\"हार्दिक पटेल यांना भेटायला येणाऱ्यांमध्ये काँग्रेस नेत्यांची संख्या सर्वाधिक आहे त्यामुळे हार्दिक आणि काँग्रेसच्या जवळीकतेबाबत लोक शंका घेत आहेत. हार्दिक यांना काँग्रेसचा पाठिंबा असल्याचं लोकांना वाटत आहे, त्यामुळे देखील त्यांच्या प्रती असणारी सहानुभूती कमी झाल्याचं दिसतं,\" असं उमट सांगतात. \n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी देशातली शिखर प्रयोगशाळा पुण्यात आहे. त्याशिवाय मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात राज्यातली मध्यवर्ती प्रयोगशाळा आणि नागपूरच्या इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात कोव्हिडच्या निदानाची सुविधा उपलब्ध आहे. \n\nमहाराष्ट्राचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे सांगतात, \"कोव्हिड-19 हा आजार अजून नवा आहे, पण तो पसरण्याआधीच अल्पकाळात राज्यात तीन सुसज्ज प्रयोगशाळा सुरू करू शकलो आहोत. कुठलाही आजार येतो, तेव्हा तुमच्या व्यवस्थेकडे निदानाची क्षमता असावी लागते. निदान झालं तरंच त्यावर उपचार किंवा प्रतिबंध करत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा सुधारली आहे का? याआधी 2009 साली स्वाईन फ्लूची साथ पसरली, तेव्हा त्याला आळा घालताना आरोग्य यंत्रणांची कसोटी लागली होती. \n\nइंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अविनाश भोंडवे सांगतात, \"त्यावेळी आजाराच्या तीव्रतेची फारशी माहिती नव्हती आणि आपण गाफिल होतो. पण आता तसं नाही. स्वाईन फ्लूच्या दरवर्षी येणाऱ्या साथीमुळे अशा प्रकारच्या तीव्र साथींच्या दरम्यान काळजी कशी घ्यायची, त्याचं निदान कसं करायचं, प्राथमिक उपचार कसे करायचे, कुणाला धोका जास्त आहे, याची माहिती खासगी डॉक्टर्सकडेही आहे.\"\n\nकोरोनाव्हायरस संदर्भातली माहिती जशी समोर येते आहे, तसे त्याविषयीचे मेडिकल अपडेट्स, औषधं, जागितक आरोग्य संघटनेनं केलेल्या सूचना अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशन त्यांच्या महाराष्ट्रातल्या चाळीस हजारांहून अधिक सदस्यांपर्यंत पोहोचवते आहे. \n\nपण कोरोना व्हायरसवर अजून ठोस उपाय सापडलेला नसल्यानं, त्याची लागण होणार नाही याची लोकांनीही काळजी घेणं जास्त महत्वाचं ठरतं. \n\nकेवळ शासकीय यंत्रणांवर अवलंबून राहता येणार नाही, तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या सवयी अंगी बाळगायला हव्यात. त्यामुळं कोरोनाव्हायरसच नाही, तर स्वाईन फ्लू आणि टीबीलाही आळा घालण्यासाठी मदत होईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी धरणाचे दरवाजेसुद्धा कुठल्याही क्षणी उघडले जाण्याची शक्यता आहे. जिलह्यातले एकूण 102 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. \n\nसांगलीमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. इथे कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी 20 फुटांपर्यंत पोहोचली आहे. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा या नद्यांची पातळी झपाट्याने वाढत आहे.\n\nसततच्या पावसाने ठाणे, पालघर आणि मुंबईतला काही भाग पाण्याने व्यापला गेला आहे. \n\nगेल्या सुरू असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. \n\nघरात... उर्वरित लेख लिहा:","targets":"लक कृष्णकांत होसाळीकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. \n\nदरम्यान पावसामुळे मुंबईतली अंशतः सुरू असलेली रेल्वे वाहतूक काही स्थानकांदरम्यान बंद करण्यात आली आहे. मध्य रेल्वेची वाहतूक हर्बर मार्गावर सीएसएमटी ते वाशी आणि मुख्य मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान सध्या बंद करण्यात आली आहे. \n\nमुंबईमध्ये पावसामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झाल्याचं दिसून येतंय. \n\nमुंबईच्या अनेक उपनगरांमध्ये कालपासून पाऊस चालूच आहे. शहराच्या पश्चिम उपनगरांमध्ये पावसाचा जोर जास्त आहे. वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. \n\nनालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.\n\nकोकणात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम दिसून येत आहे. जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहे. कालपासून सुरु झालेला पाऊस अद्याप थांबलेला नाही. त्यामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली दिसून येत आहे. अनेक ठिकाणी पुराचे पाणी शहरांत घुसल्याचे चित्र दिसून येत आहे.\n\nकोकणात 7 ऑगस्टपर्यंत तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 6 ऑगस्टपर्यंत तर विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.\n\nकोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर\n\nकोल्हापुरात पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर आले आहे. 33 फुटांपर्यंत हे पाणी पोहोचलं असून इशारा पातळीपर्यंत म्हणजेच 29 फुटांपर्यंत हे पाणी येण्याची शक्यता आहे. \n\nसध्या, कोल्हापूर शहरात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यापारी धास्तावले आहेत. \n\nअजूनही पाऊस सुरूच राहिला तर गेल्यावर्षी सारखी परिस्थिती होईल. काही ठिकाणचे रस्ते एव्हाना पाण्याखाली गेले आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील 86 बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत.\n\nकोयना धरणात फक्त 24 तासांत 6 TMC ने धरण भरेल इतका पाऊस झाला आहे. येत्या 7 तारखेपर्यंत अतिवृष्टी चा इशारा देण्यात आला आहे.\n\nरत्नागिरीत मुसळधार पाऊस\n\n जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसमुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली..."} {"inputs":"...ी नसती तर मतांचं विभाजन झालं असतं. ते भाजपने टाळलं आहे. पाच वर्षांपूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. त्यामुळे नुकसान होणार हे नक्की पण युतीमुळे नुकसानीचं प्रमाण भाजपने कमी केलं आहे. युती झाली नसती तर शिवसेनेच्या जागी कमी होणार आणि याचा फायदा काँग्रेसला होणार याची जाणीव भाजपला आहे. एकप्रकारे युतीचा निर्णय भाजपसाठी डिझॅस्टर मॅनेजमेंट आहे'', असं चोरमारे यांनी सांगितलं. \n\nभाजपच्या खेळीचा अर्थ उलगडून सांगताना चोरमारे सांगतात, ''उद्धव ठाकरेंना सन्मान हवा होता. बाळासाहेब ठाकरेंच्यावेळी भाजप नेते त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सर्वश्रुत आहे. पाच वर्षांपूर्वी मोदींची लाट होती. ती आता नाही हे अमित शहांना कळलं आहे. शरद पवारांसारख्या मुरलेल्या राजकारण्याने काँग्रेससह जाण्याचा निर्णय घेतला. त्यांना ग्रासरुटची सखोल कल्पना असते. वातावरण सरकारविरोधी आहे हे समजण्यासाठी पवारांची भूमिका पुरेशी सूचक आहे'', असं ते म्हणाले. \n\nशिवसेना सातत्याने भाजपवर टीका करते आहे. मात्र भाजपने सावध भूमिका घेतली होती. त्यांनी थेट टीका टाळली होती. भूमिकेपासून, वक्तव्यांपासून पलटी खाल्ल्याने शिवसेनेच्या विश्वासार्हतेला तडा गेला आहे असं त्यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी नाही, हे कसं ओळखणार?\n\nडॉक्टरांच्या म्हणण्यानुसार कोव्हिड-19 च्या कुठल्याही रुग्णाला\n\nया लक्षणांकडे कोव्हिड-19 च्या रुग्णांनी (ते कोव्हिडमधून बरे झालेले असो किंवा आयसोलेशनमध्ये असो) दुर्लक्ष करू नये.\n\nकोव्हिड रुग्णांमध्ये हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्ट का होतो?\n\nडॉ. सेठ म्हणतात, \"चेस्ट पेन किंवा ब्लड क्लॉटिंगमुळे (रक्तात गुठळ्या होणे) असे त्रास होऊ शकतात.\"\n\n\"कोव्हिड-19 च्या गंभीर रुग्णांमध्ये हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर 4 ते 6 आठवड्यांमध्ये कधीही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. पहिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"गदुखी अशीच लक्षणं असतात. पहिल्याच आठवड्यात श्वास घ्यायला त्रास होणे, छातीत दुखणे, असे त्रास होत नाहीत. सामान्यपणे 8-10 दिवसांनंतर शरीर विषाणूविरोधात रिअॅक्ट करायला सुरुवात करतं. या काळात शरीरात इन्फ्लेशन होतं. यावेळी शरीरातील इतर अवयवांवरही परिणाम होऊ शकतो.\"\n\nकोरोना विषाणू थेट हृदयावर परिणाम करत नाही. मात्र, सीआरपी आणि डी-डायमर वाढू लागतात. त्यामुळे डी-डायमर, सीबीसी-सीआरपी, आई-एल6 यासारख्या चाचण्या 7-8 दिवसांनंतरच करण्याचा सल्ला दिला जातो. \n\nयातले काही पॅरामीटर्स वाढल्यास ते शरीरातील इतर भागात गडबड सुरू झाल्याचे संकेत असतात. या रिपोर्टवरून कुठल्या रुग्णाला कधी हॉस्पिटलमध्ये भर्ती करायचं, हे ठरवलं जातं. यावरून शरीरातला कुठला भाग विषाणूच्या जाळ्यात ओढला जातोय, कोणतं औषध द्यायचं, हे ठरवलं जातं.\"\n\nहृदयाची काळजी कशी घ्यावी?\n\nडॉ. अशोक सेठ आणि डॉ. बलबीर सिंह दोघांनीही सारखेच उपाय सुचवलेत.\n\n6 मिनिट वॉक टेस्ट\n\nयाशिवाय 6 मिनिट वॉक टेस्टही सगळेच सांगतात. हृदय आणि फुफ्फुसं निरोगी आहेत का की त्यांना उपचाराची गरज आहे, हे घरबसल्या जाणून घेण्याचा हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे. \n\nमेदांता हॉस्पिटलचे लंग स्पेशलिस्ट डॉ. अरविंद कुमार सांगतात, \"ही टेस्ट करण्याआधी ऑक्सिजनची पातळी चेक करावी. त्यानंतर 6 मिनिटं तुम्ही सामान्यपणे जसे चालता त्याच गतीने चालायचं आहे. त्यानंतर पुन्हा ऑक्सिजन चेक करावं.\"\n\n6 मिनिटं चालल्यानंतर ऑक्सिजनची पातळी कमी होत नसेल तर याचा अर्थ तुमची फुफ्फुसं आणि हृदय दोन्ही ठणठणीत आहेत. \n\nतुम्हाला 6 मिनिटं चालता येत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. गरज असेल तर हॉस्पिटलमध्ये दाखल व्हा. \n\nफुफ्फुसांची काळजी कशी घ्यावी?\n\nडॉ. अरविंद कुमार कमी गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांना कमीत कमी 6 महिने 'ब्रेथ होल्डिंग एक्सरसाईज' करण्याचा सल्ला देतात. 25 सेकंदांपर्यंत श्वास रोखता येत असेल तर याचा अर्थ तुमचं फुफ्फुस उत्तमरित्या काम करतंय. \n\nफुफ्फुस फुग्यासारखं असतं. आपण सामान्यपणे श्वास घेतो त्यावेळी फुफ्फुसाच्या बाहेरच्या भागापर्यंत श्वास पोहोचत नाही. मात्र, आपण अशापद्धतीचे व्यायाम करतो त्यावेळी श्वास फुफ्फुसाच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतो आणि ते उघडतात. आकुंचत नाहीत.\n\nडॉक्टर अरविंद सांगतात की गंभीर कोव्हिडमधून बरे झालेल्या रुग्णांमध्ये 6 महिन्यांनंतरही 'लंग फायब्रोसीस' म्हणजेच फुफ्फुस आकुंचन पावण्याची समस्या होऊ शकते...."} {"inputs":"...ी नाही,\" असो, जनता माहितीच तर मागत आहे. मात्र ती मिळतेय कुठे?\n\nवाईस चीफ मार्शल यांनी ही प्रतिक्रिया सरकारच्या परवानगीविना दिली असेल? एका राजकीय निर्णयाला योग्य सिद्ध करण्यासाठी सैन्याला पुढे करण्याशी जोडलेले नैतिक प्रश्न ज्यांना दिसत नाही, त्यांना हे कसं चुकीचं आहे, हे कुठल्याच भाषेत सांगता येत नाही. \n\nसरकारनं सैन्याला राजकीय व्यासपीठावर आणण्याचं धोरण अवलंबल्याची कितीतरी उदाहरणं आहेत. एका निष्पाप काश्मिरी तरुणाला जीपवर बांधून फिरवणाऱ्या मेजर गोगाईला पत्रकार परिषद घेण्याची परवानगी देणं, ही देखील ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नव्हतं.\n\nसैन्याला त्याचं काम करण्यासाठी सुविधा देणं, हे सरकारचं काम आहे. \n\nयाच देशभक्त सरकारच्या काळात सीएजीनं 2017मध्ये दिलेल्या अहवालात सांगितलं होतं की आपल्या सैन्याकडे दहा दिवस पुरेल इतकाच दारुगोळा आहे. सैन्याचा अभिमान बाळगण्याचा दावा करणारं सरकार असं कसं होऊ देऊ शकतं?\n\nजनतेला सैन्याचा आदर वाटतो. सैन्याचा अभिमान आहे आणि त्यासाठी कुठल्याच सरकारी आयोजनाची गरज नाही. सरकारचे समर्थक आणि सरकारवर नाराज अशा सर्वच भारतीयांना सैन्याप्रति आदर आहे. मात्र त्या आदराची मात्रा, काळ आणि प्रकार सरकारी निर्देशांनी ठरू शकत नाही. \n\nसत्तेच्या खेळात सैन्याची भूमिका\n\nभारतीय लष्कर कायम धर्मनिरपेक्ष, बिगर-राजकीय आणि व्यावसायिक राहिलं आहे. सैन्य भारतीय राज्यघटनेनुसारच कार्य करतं. हीच बाब भारताला पाकिस्तानपासून वेगळं करते. कारण तिथं सैन्य सत्तेच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतं. \n\nनिवृत्त सैन्य अधिकारी लेफ्टनंट जनरल भूपिंदर सिंह यांनी आपल्या एका लेखात सैन्याच्या राजकियीकरणाच्या धोक्यांविषयी सविस्तर लिहिलं आहे. \n\nत्यांचं म्हणणं आहे की सैन्याची स्वतःची अशी एक संस्कृती आहे, बराकींमध्ये राहणारे जवान नागरी जीवनातील अनेक दोषांपासून दूर राहतात आणि आपल्या रेजिमेंटची परंपरा आणि शिस्तीचं पालन करतात. त्यांना नागरी जीवनाच्या जवळ घेऊन जाणं त्यांच्या सैन्य संस्कृतीवर वाईट परिणाम करणारं ठरेल.\n\nसैन्याने आजवर प्रश्न-उत्तर, मीडियाची चढाओढ आणि राजकारणाच्या ओढाताणीपासून दूर राहून आपलं कर्तव्य बजावलं आहे. त्यांना नागरी जीवनात इतकं स्थान देण्याच्या प्रयत्नाचा सर्वांत मोठा धोका म्हणजे आजवर सर्वोच्च स्थानावर असलेलं भारतीय लष्करसुद्धा सामाजिक आणि राजकीय चिखलानं बरबटेल.\n\nलेफ्नंट जनरल भूपिंदर सिंह यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे की कर्नाटक निवडणुकीत दोन सैन्यअधिकारी जनरल थिमैया आणि फिल्ड मार्शल करिअप्पा यांच्याविषयी खूप अपप्रचार करण्यात आला आणि त्यांची ओळख केवळ कर्नाटकपुरतीच मर्यादित करण्यात आली. \n\nते म्हणतात, \"दोघेही कर्नाटकचे होते. मात्र त्यांची लष्करी ओळख पूर्णपणे वेगळी होती. सैन्यासाठी जनरल थिमैया एक कुमाऊं अधिकारी तर फिल्ड मार्शल करिअप्पा एक राजपूत अधिकारी होते. ही बाब बिगरलष्करी लोकांना कळणार नाही.\"\n\nसैन्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांची बरेचदा राज्यपालपदी वर्णी लागते. गेल्या भाजप सरकारच्या काळात जनरल बी. सी. खंडुरी, मोदी सरकारच्या काळात जनरल व्ही. के...."} {"inputs":"...ी निघालो होतो. लाँबॉकवरून विमानतळापर्यंतचा प्रवास गाडीनं २ तासांचा. त्यामुळे कसंही करून गिलीवरून लवकर निघणं भाग होतं. अॅंडी आणि त्याच्या मित्रांनी जुळवाजुळव करून आम्हाला दोन स्पीड बोटी मिळवून दिल्या. \n\nतोपर्यंत कोणी तरी लोकल मीडियाचे रिपोर्ट पाहिले होते. त्सुनामी वॉर्निंग जारी केली नव्हती. जीव भांड्यात पडला आणि गिली ते लाँबॉकचा आमचा प्रवास सुरू झाला. \n\nखरं तर गेले काही दिवस गिलीचा समुद्र उफाळलेलाच होता. याची प्रचिती मला दोन दिवसांपूर्वीच आली होती जेव्ही मी डायव्हिंगसाठी गेलो होतो. येताना समुद्रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"? मी निघेपर्यंत बेट शांत होतं. कुठे काही घडलं नव्हतं. फार पडझड झाली नव्हती आणि कोणाला इजाही झाली नव्हती. पण आत्ता काय परिस्थिती असेल? खरंतर या सगळ्याचा मला विचारही करवत नव्हता. \n\nएकामागून एक आफ्टरशॉक लागतच होते. सोफियानची बायको आणि त्यांचा मोठा मुलगा अगदी मुख्य रस्त्यावर वाट पाहात उभे होते.\n\nत्यांनी सांगितलं, \"गावात पडझड झाली आहे. काही घरांची छप्परं पडली आहेत.\" या बातम्या घेऊन मी एअरपोर्टकडे निघालो. \n\nगाडीत थोडा फोन चार्ज केला पण त्यानं फार साथ दिली नाही. \n\nएअरपोर्टवर पोहोचल्यावर जीव भांड्यात पडला कारण तिकडे सगळं काही व्यवस्थित होतं. फोन जिवंत झाल्यावर पहिलं ऑफिसला कळवलं की, मी नीट आहे. तोपर्यंत आफ्टरशॉक्सची संख्याही वाढली होती. त्या भूकंपाने १० जणांचा जीव घेतला होता. \n\nफेसबुकवर जेव्हा लिहिलं तेव्हा, 'काळजी घे रे' पासून 'लगेच परत ये' असे सगळे मेसेज आले. पण आता मी सुरक्षित होतो. किमान मला तरी हे वाटत होतं. त्यामुळे प्रत्येकाला रिप्लाय देताना, अरे काळजीचं कारण नाही, सगळं व्यवस्थित आहे हेच सांगत होतो.\n\nपण खरं सांगू लाँबॉक सोडताना, मी सुटकेचा निःश्वास टाकला. अशी परिस्थिती परत कोणावरही येऊ नये हेच वाटलं कारण या जीवघेण्या भूकंपातून मी कसाबसा निसटलो होतो.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी नियुक्त्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन केलं होतं.\n\nही अस्वस्थता निवड झालेल्या या सगळ्या उमेदवारांमध्ये दिसून येते. मग तो SEBC मधून निवड झालेला असो, वा इतर प्रवर्गातून. ज्या परीक्षेसाठी पदवीनंतर पाच-सहा वर्षं आर्थिक चणचण असूनही पूर्णवेळ अभ्यास केला, मेहनत केली, त्यात निवड झाल्यानंतर नियुक्ती नाही, हे म्हणजे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याचा प्रकार असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.\n\nसुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानं, तो एकप्रकारे महत्त्वाचा निकाल आला आहे. त्यामुळे आता MPSC मधून निवड झाल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीकडे जयश्री पाटील यांनी फडणवीस सरकारनं दिलेल्या 16 टक्के आरक्षणाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टानं आव्हान दिलं होतं आणि त्याची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती.\n\nया खटल्याचा निकाल 27 जून 2019 रोजी लागला. म्हणजे, मुख्य परीक्षेच्या निकालच्या जवळपास 9-10 दिवसांनी. यात मुंबई हायकोर्टानं फडणवीस सरकारनं मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायम ठेवलं. मात्र, आरक्षणाची टक्केवारी बदलली. 16 टक्क्यांऐवजी शिक्षणामध्ये 12 आणि नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षणाला मुंबई हायकोर्टानं मंजुरी दिली.\n\nमुख्य परीक्षेचा निकाल 14 जानेवारी 2020 रोजी निकाल लागला आणि त्यातून 1,326 इतके उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. या निकालाच्या पुढच्याच महिन्यात म्हणजे 3 फेब्रुवारी 2020 रोजी मुलाखती सुरू झाल्या आणि 21 मार्च 2020 पर्यंत या मुलाखतीही पूर्ण झाल्या.\n\nया मुलाखतीतून मुंबई हायकोर्टानं आरक्षणाच्या टक्केवारीत केलेल्या बदलानुसार म्हणजेच 16 ऐवजी 13 टक्के उमेदवारच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अंतिम यादीत निवडले गेले. म्हणजेच, अंतिम निकाल लागला.\n\n19 जून 2020 रोजी निकालास्वरूपात MPSC ने प्रसिद्ध केलेली ही अंतिम यादी 413 जणांची आहे आणि त्यात 13 टक्के म्हणजे 48 जण SEBC प्रवर्गातून आहेत.\n\nयादरम्यान, जयश्री पाटील यांनी मुंबई हायकोर्टानं शिक्कामोर्तब केलेल्या SEBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं होतं. त्यावरील सुनावणी सुरूच होती.\n\nत्यानंतर 9 सप्टेंबर 2020 च्या सुनावणीत सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. ही स्थगिती देताना सुप्रीम कोर्टानं म्हटलं की, \"Appointments to public services and posts under the Government shall be made without implementing the reservation as provided in the Act.\"\n\nम्हणजेच, SEBC कायदा लागू न करता शासकीय सेवेत नियुक्त्या दिल्या जाऊ शकतात.\n\nआता अडचण अशी आहे की, 19 जून 2020 रोजी MPSC ने 413 जणांची अंतिम यादी तयार केली म्हणजेच, ज्या 413 जणांना विविध पदांसाठी शिफारस (Recommend) केली, त्यांना महाराष्ट्र सरकारनं अपॉईंटमेंट दिलीच नव्हती.\n\nअंतिम यादीची तारीख 19 जून 2020 आणि आरक्षणावरील स्थगितीची तारीख 9 सप्टेंबर 2020 म्हणजे जवळपास अडीच-तीन महिने सरकारनं या 413 जणांच्या नियुक्त्यांसंदर्भात काहीही हालचाल केली नाही. परिणामी या उमेदवारांना मराठा आरक्षणावरील स्थगितीनंतर नियुक्ती मिळणं अवघड झालं.\n\nआता त्यांच्यासमोरील पर्याय मराठा आरक्षणावरील..."} {"inputs":"...ी निवड झाल्याचा जेवढा आनंद मला झाला नव्हता, तेवढा आनंद द.आ.ग्रा.च्या निमंत्रणाने झाल्याचे त्यांनी सांगितले. नामंतर लढ्यामुळे एकामागोमाग एक उधळली जाणारी संमेलने सुरळीत चालू होण्यासाठीच केवळ मला अध्यक्ष बनविण्यात आले होते, असे प्रा. गं.बा. सरदार मला म्हणाले. \n\nबरं ही निवडणूक प्रक्रिया तरी लोकशाही मार्गाने होते का? 273 लोकांच्या मतदारांच्या यादीत सुमारे 90% मतदार हे ब्राह्मण जातीचे असणं हे कोणत्या लोकशाहीत बसते? असा हा मराठी ग्रंथकार सभा ते आतापर्यंतची अ.भा.सा. संमेलनापर्यंत चालत आलेला जातिवर्चस्वा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहण्याच्या दृष्टिकोनात मुलभूत फरक नाही.\n\nदलित वाङ्मयीन चळवळी\n\nसाठीच्या दशकात दलित साहित्याची चळवळ उभी राहिली. आपले जगण्यामरणाचे प्रश्न दलितांनी वाङ्मयाचे विषय बनविले. लिटिल मॅग्झीनच्या चळवळीने फक्त रूपापुरते (फॉर्मपुरते) बंड केले होते. परंतु आशय, रूप व मूल्य या तीनही पातळ्यांवर दलित साहित्याने बंडखोरीची भूमिका घेतली. पुढे त्यापासून प्रेरणा घेत अडखळत अडखळत ग्रामीण साहित्य चळवळ सुरू झाली.\n\nआदिवासी, भटके, विमुक्त व स्त्रिया अशा विविध स्तरांतून आलेल्या लेखकांनी आपल्या वाङ्मयीन चळवळी उभ्या केल्या. त्याचबरोबर सत्याशोधक जलसे, आंबेडकरी जलसे यांचे अवशेष तसेच शाहिरी, कीर्तन वगैरे बहुजन परंपराही दुसऱ्या बाजूला चालूच होत्या. \n\nया सर्व वाङ्मयीन चळवळींनी म. फुलेंचाच वारसा पुढे नेला. त्यांच्या दृष्टिकोनातून मराठी साहित्य संमेलन, साहित्य संस्कृती मंडळ यासारख्या रचना उच्च जातिवर्गाचे वर्चस्व टिकवणाऱ्या यंत्रणा आहेत. विषमतावादी मूल्यांची जोपासना करण्यासाठी, जातिव्यवस्था, भांडवलशाही व पुरुषसत्ता यांनी चालवलेले अपरिमित शोषण झाकण्यासाठी कार्यरत असलेल्या या यंत्रणा आहेत. \n\nइथे जाणे म्हणजे आपल्या बहुजन कष्टकरी जनतेशी बेईमान होणं आहे. बाबुराव बागुल, तुळसी परब इ. अनेक नावे सांगता येतील की ज्यांनी या यंत्रणा व हे वाङ्मय मुळापासून नाकारले होते.\n\nसांस्कृतिक शेअर मार्केट\n\nदरम्यान, भांडवलशाहीच्या विकासानंतर बाजाराच्या सर्वव्यापीकरणानंतर भांडवली नियमानुसार प्रत्येक वस्तूचे क्रय वस्तूत रूपांतर होणे अटळ बनतं. \n\nप्रकाशक, सत्ताधारी व लेखक या तिघांनीही एकमेकांशी असेच बाजारप्रधान नाते प्रस्थापित केले. पारितोषिकांची खैरात, प्रकाशकांची पुस्तकविक्री व लेखकांचं अवाजवी महत्त्व वाढणं, सत्ताधाऱ्यांच्या शोषणाला अधिमान्यता मिळणं वगैरे गोष्टी याच प्रक्रियेशी संबंधित होत्या. \n\nअर्थात समाजव्यवस्थेत मध्यम व कनिष्ठ स्थानावर असणाऱ्यांना या बाजारात तेवढेच स्थान मिळते. याच जातिव्यवस्थाक बाजाराचे प्रतिनिधित्व आजची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने करीत आहेत. ती सांस्कृतिक शेअर मार्केट बनली आहेत.\n\nम्हणूनच स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांना मानणाऱ्या, आपल्या बहुजन कष्टकरी जनतेशी जैविक नाते असलेल्या साहित्यिक, लेखक, कलावंत मंडळींनी या जातवर्गपुरुषसत्ताक वर्चस्ववादी सांस्कृतिक यंत्रणा उलथवून लावून जोतीराव फुलेंच्या शब्दांत आमचा आम्ही विचार करून पर्यायी..."} {"inputs":"...ी निवडणुकीची रणनीती तयार केली होती. के. चंद्रशेखर राव आपल्या मुलाला राज्याची सत्ता सांभाळण्यासाठी तयार करत होते. मात्र पक्षात चंद्रशेखर राव यांच्या मुलापेक्षा हरीश राव यांचं वर्चस्व जास्त होतं,\" आकुला सांगतात. \n\n\"हरीश राव यांना पक्षात एकटं पाडण्यासाठी चंद्रशेखर राव यांनी ही खेळी केली. ज्याचा त्यांना फायदा झाला. केटी रामा राव यांच्या नेतृत्वात टीआरएसने हैदराबाद निवडणुकीत 99 जागांवर विजय मिळवला. यंदाच्या निवडणुकीत पुन्हा टीआरएसला चांगलं यश मिळालं तर, पक्षावर त्यांची पकड पक्की होईल. केटी राव सद्यस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"राजकारणाची माहिती असलेले राजकीय विश्लेषक जिनका नागराजू म्हणतात, \"भाजपच्या नवीन रणनीतीमागे राज्याचे नवीन अध्यक्ष आहेत.\" \n\nते म्हणतात, \"पहिल्यांदाच भाजपने हैदराबादचे रहिवासी नसलेल्या व्यक्तीला राज्याचा अध्यक्ष बनवलं. तेलंगणाचे अध्यक्ष बंदी संजय कुमार, करीमनगर लोकसभेचे खासदार आहेत. दुब्बाक सीटवर भाजपला मिळालेल्या विजयाच श्रेय्य संजय कुमार यांनाच जातं.\"\n\nभाजपला विश्वास आहे की, दुब्बाक पोटनिवडणुकीत विजय मिळवण्यास फायदेशीर ठरलेली बंदी संजय कुमार यांची रणनीती हैदराबाद निवडणुकीतही नक्कीच यश देईल. \n\nसंजय कुमार\n\nनागराजू म्हणतात, \"भाजपने याआधी राज्यात टीआरएसवर सरळ हल्ला केला नाही. राज्यातील लोकांमध्ये एक चर्चा आहे की, टीआरएस आणि औवैसी यांच्यात अंतर्गत युती आहे. दोन्ही पक्ष याबद्दल जाहीर वक्तव्य करत नाहीत.\"\n\nबंदी संजय कुमार यांनी राज्याचे अध्यक्ष झाल्यानंतर हीच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यांची रणनीती पक्षासाठी फायदेशीर ठरली. \n\nते पुढे सांगतात, \"भाजपचे नेते प्रचार करतात, टीआरएसला मत देणं म्हणजे ओवैसींना मतदान करणं. भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या मुसलमानांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्यावर सर्जिकल स्ट्राईकचं वक्तव्य केलं. स्मृती इराणींनी याबद्दल वक्तव्य केलं होतं. भाजप निवडणुकीत ध्रुवीकरणाचं राजकारण करत असताना, इतर पक्षांना याबाबत खुलासा करावा लागत आहे.\" \n\nअसादुद्दीन औवेसी\n\nप्रचार करताना तेजस्वी सूर्या म्हणाले होते, \"असदुद्दीन ओवैसी आणि अकबरउद्दीन ओवैसी यांनी विकासाची भाषा करणं हे हास्यास्पद आहे. त्यांना जुन्या हैदराबादमध्ये फक्त रोहिंग्या मुसलमानांचा विकास करण्याचं काम केलं. ओवैसींना मत म्हणजे भारताविरोधात मत.\"\n\nयाचं उत्तर देताना असदुद्दीन ओवैसी म्हणाले, \"सिकंदराबादचे भाजप खासदार जी किशन रेड्डी, केंद्रात गृहराज्यमंत्री आहेत. जर रोहिंग्या आणि पाकिस्तानी मुसलमान इथे रहातात, तर मग ते काय करतात?\" \n\nजिनका नागराजू यांच्या सांगण्यानुसार, \"याआधी निवडणुकीत फक्त वीज, पाणी आणि रस्ते हे मुद्दे उपस्थित केले जायचे. मात्र यंदा पहिल्यांदा मुसलमान, सर्जिकल स्ट्राईक, बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्याबाबत चर्चा होत आहे.\" \n\nहैदराबादमध्ये 40 टक्के मुसलमान राहतात. एमआयएम खासदार असदुद्दीन औवैसी हैदराबादमधूनच खासदार आहेत. \n\nजिंकण्याचा विश्वास \n\nतेलंगणात 2018 मध्ये..."} {"inputs":"...ी निसटते. काहीही झालं तरी फक्त 4 टीम या सेमी फायनलमध्ये जाणार आहे. \n\n''शेवटी सगळं आकडेवारीवरच येणार आहे. एखादा संघ चांगला आहे वा नाही, याने फरक पडणार नाही. तुमच्याजवळ गुण नसतील तर तुम्ही बाद होणार.'' लंडनमधल्या रेस्तराँमध्ये काम करणारी कनिका लांबा सांगते. \n\nमला आज भेटलेल्या सगळ्या फॅन्सपैकी ती सगळ्यात जास्त नाराज वाटली. ''माझे वडील क्रिकेटवेडे आहेत. मला आणि माझ्या बहिणीला हा खेळ खेळायला आणि या खेळावर प्रेम करायला त्यांनीच शिकवलं. मला भारताच्या सामन्यांचा आनंद लुटायचाय. पण यावेळी माझं हे स्वप्न ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लिहीत असतानाच, तापमान 13वरून घसरून 11 डिग्रीवर गेलंय. आजूबाजूचं वातावरण थंड होत असताना, वर्ल्ड कपवरून सुरू असलेला हा वाद मात्र तापत चाललाय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी परिणाम वाईट होऊ शकतो, असा इशारा क्वीब देतात.\n\n\"तुम्ही सोशल मीडियावर लोकांना त्याच्या भल्यामोठ्या स्वयंपाकघरात काहीतरी मस्स्त अन्न शिजवताना पाहाता, पण तुमच्याकडे संध्याकाळी वाढायचं काय, हा प्रश्न असतो. घरात कधी सामान नसतं, कधी पैसै नसतात. अशात सोशल मीडिया अजून नकारात्मता वाढवतं,\" असं निरीक्षण त्या मांडतात.\n\nप्रत्येकाला आपली स्पेस हवी असते. सतत एकमेकांसमोर असलो की आपली ती स्पेस गेली, स्वातंत्र्य राहिलं नाही, आयुष्य पूर्वीसारखं राहिलं नाही, असं वाटणं साहाजिक आहे.\n\nअगदी मॉर्निग वॉकला जाऊन समवयस्का... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला मुक्ता देतात.\n\n\"ठरवून टाका की एक व्यक्ती काम करत असताना दुसरा तिकडे जाणार नाही, म्हणजे एकमेकांच्या पायात पायात येणं कमी होईल. मुलं असतील तर त्यांचीही जबाबदारी वाटून घ्या. मुख्य म्हणजे दिवसभरात एक सकारात्मक गोष्ट सगळे मिळून करा - म्हणजे एकमेकांसोबत राहाण्याच्या फक्त नकारात्मक नाही तर सकारात्मक गोष्टीही तुम्हाला आठवतील आणि ताण कमी होईल,\" त्या म्हणतात.\n\nएक खरं की ही आधी कधीही न अनुभवलेली परिस्थिती आहे, त्यामुळे यासाठी कुणाकडेच कोणतेही रेडीमेड उत्तर नाही. पण यातून बाहेर पडायला जवळच्यांचीच साथ लागणार.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी पायाभरणी 1824 साली जोसेफ एस्पडिन नावाच्या एका इंग्रज माणसानं पोर्टलँड सिमेंटचा शोध लावल्यानंतर झाली असं म्हणायला हरकत नाही.\n\n4. लिफ्ट\n\nजसजश्या इमारती उभ्या राहायला लागल्या, तशी शहरं आणि तिथं राहणारी लोकसंख्या वाढत गेली. पण इमारतींची उंची अजूनही मर्यादितच होती. कारण सोपं होतं - इतक्या वर जाणार कोण, राहणार कोण?\n\nलिफ्ट करा दे!\n\nएका इंजिनिअरने गुरुत्वाकर्षणाला झुगारून वस्तू आणि माणसांना हलवता येईल अशी यंत्रणा तयार केली. ही यंत्रणा म्हणजे एलिवेटर किंवा लिफ्ट.\n\nसाहजिकच आधी राजवाड्यांमध्ये लिफ्ट लागल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी विरळाच.\n\nदुसऱ्या महायुद्धानं प्लॅस्टिकच्या वापराला चालना दिली. युद्धोपयोगी वस्तूंमध्ये प्लॅस्टिकचा वापर वाढलाच आणि त्यापाठोपाठ काही वर्षांत बाजारात टप्परवेअर, पेट बाटल्यांची चलती झाली. \n\nप्लॅस्टिकचे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन जैव-विघटनशील म्हणजे बायो-डिग्रेडेबल प्लॅस्टिक पुढे येत आहे, पण त्याचा वापर म्हणावा तितक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत नाही.\n\n6. कॅमेरा\n\nआपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात कैद करण्याची धडपड करणारे अनेक लोक आपण आजूबाजूला पाहत असतो. कुठल्यातरी फॅन्सी ठिकाणी जाऊन प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या जोडप्यांचा आणि फोटोग्राफर्सचाही सगळीकडे सुळसुळाट आहे. पण मुळात हा कॅमेरा आला कसा माहीत आहे?\n\n'से चीज'\n\nसुरुवातीच्या काळात फोटोग्राफी हा अत्यंत वेळकाढू आणि अंगमेहनतीचा प्रकार होता. धातू आणि लाकडापासून बनवलेले कॅमेरे काचेच्या किंवा धातूच्याच प्लेटवर फोटो घ्यायचे. \n\nकधी कधी सगळी उपकरणं वाहून नेण्यासाठी प्राण्यांचा वापर करावा लागायचा! पण 1888 साली जॉर्ज इस्टमन या अमेरिकन संशोधकानं शोधलेल्या फिल्ममुळे कॅमेराविश्वात क्रांती घडली. ही 'कोडॅक मोमेंट' पुढच्या सगळ्या संशोधनाची पायाभरणीच होती असं म्हणा ना!\n\nया कॅमेऱ्यात दडलंय काय?\n\n20व्या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या 'कोडॅक ब्राऊनी' कॅमेऱ्यानं फोटोग्राफीच्या जगात लोकशाही आणली असं रॉयल फोटोग्रॅफिक सोसायटीचे महासंचालक डॉ. मायकल प्रिचर्ड म्हणतात.\n\nत्यानंतर कॅमेऱ्याच्या क्षेत्रात झालेले बदल आपण पाहिलेच आहेत. ब्लॅक अँड व्हाईट कॅमेऱ्यात रंग आले, फिल्म्स (ज्याला आपल्याकडे बहुधा 'रोल' म्हणायचे) जाऊन डिजिटल कॅमेरा आले. कॅमेरे नसते तर सध्याचं सेल्फीग्रस्त विश्व कदाचित उभं राहिलंच नसतं, नाही का? अर्थात, हे चांगलं की वाईट हे ज्यानं त्यानं आपापलं ठरवावं!\n\n7. मोबाईल फोन्स\n\nकॅमेरे, सेल्फीजचा विषय निघावा आणि मोबाईल फोनबद्दल बोलू नये असं होऊच शकत नाही, बरोबर ना?\n\nतुमच्यातल्या अनेकांना कंपासपेटी सारखे दिसणारे, अँटेना असलेले आणि बांधकामाच्या वीटेसारखे वजनदार मोबाईल फोन्स आठवतात का? \n\nतुम्ही ते पाहिले नसतील तर तुम्हाला आजचे स्लीक फोन्स ही केवढी मोठी प्रगती आहे याचा अंदाज येणार नाही कदाचित. \n\nब्लॅक अँड व्हाईट ते स्मार्टफोन.\n\nमार्टिन कूपर यांना मोबाईल फोन्सचा जनक मानलं जातं. 3 एप्रिल 1973ला मोटोरोला कंपनीत सिनियर इंजिनिअर असणाऱ्या कूपर यांनी एका प्रतिस्पर्धी..."} {"inputs":"...ी पावलं उचलली. 2014 साली पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांना विरोध करत नितीश कुमार यांनी NDA ला राम राम केला, मात्र ते पुन्हा तिथेच आले. उद्धव ठाकरे यांनी आताच तेच केलं आहे. त्यांच्या बाहेर पडण्याची कारणं वेगळी असली तरी तेही आता बाहेर पडले आहेत.\"\n\nनितीश कुमार असो वा उद्धव ठाकरे हे NDA तून बाहेर पडल्यानंतर आपल्या विरोधकांच्याच मांडीला मांडी लावून बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे दोघांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले गेले.\n\nअभिजित ब्रह्मनाथकर सांगतात, \"नितीश कुमार हे बिहारमधील विश्वासू चे... उर्वरित लेख लिहा:","targets":"कूर म्हणतात.\n\nबिहार भाजपचा चेहरा कोण?\n\nमहाराष्ट्रात 2014 च्या आधी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र भाजपचा चेहरा होते. मात्र, त्यांचं अकाली निधन झालं. पुढे 2014 साली सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. मात्र, 2014 आधी मुख्यमंत्रि‍पदासाठी फडणवीसांच्या नावाची कुठेच चर्चा नव्हती.\n\nबिहारमध्येही अशीच काहीशी स्थिती आहे. बिहारमध्ये राज्याचं नेतृत्व करण्याची वेळ आल्यास आजच्या घडीला भाजपने कुठलाच चेहरा ठरवला नाहीय.\n\nसुशीलकुमार मोदी हे बिहारमधील भाजपचे नेते आहेत, मात्र त्यांच्या नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित केले जातात.\n\nमणिकांत ठाकूर म्हणतात, \"सुशीलकुमार मोदींचा स्वतंत्र चेहरा नाहीये. कारण सुशीलकुमार हे कायमच नितीशकुमार यांच्या मागे फिरताना दिसतात. काही मुद्द्यांवर नितीश कुमार यांच्या विरोधात बोलण्याचे धाडस त्यांनी दाखवलं असतं, तर ते वेगळा चेहरा ठरले असते. मात्र, तसं होत नाही. शिवाय, बिहार भाजपमध्येही सगळेच जण सुशीलकुमार मोदींना नेते मानत नाही.\"\n\nतर अभिजीत ब्रह्मनाथकर म्हणतात, \"सुशीलकुमार मोदी हे भाजपचे बिहारमधील चेहरा नाहीत. किंबहुना, प्रचारात सुद्धा त्यांची ही शेवटची निवडणूक असेल. निवडणुकीसंदर्भातल्या कार्यकारिणीत भाजपनं सुशीलकुमार मोदींना एका छोट्या समितीत घेतलंय. हे त्याचेच संकेत आहेत. सुशीलकुमार मोदी निर्णयप्रक्रियेत नाहीत. ते नितीशकुमार यांच्या जवळचे आहेत.\"\n\nचेहरा न दिल्यानं भाजपला फायदा होतो, असं अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात. \"जास्त गट-तट असतात, तेव्हा भाजप चेहरा देत नाही. महाराष्ट्रात 2014 सालीही दिला नव्हता. सगळ्या गटातटांना आशा द्यायची असते की तुमच्यापैकी कुणीही होऊ शकतो,\" ही रणनिती यामागे असल्याचे ब्रह्मनाथकर म्हणतात.\n\n'भाजपसाठी NDA मधील मित्रपक्ष ओझं'\n\nसर्वांत शेवटी महत्त्वाचा प्रश्न उरतोच, तो म्हणजे नितीश कुमार असो किंवा उद्धव ठाकरे यांसारख्या ताकदवान मित्रपक्षांना भाजप आता इतकं गांभीर्यानं का घेत नाही? नितीश कुमार यांच्या नेतृत्वात भाजप बिहारमध्ये लढत असली, तरी तेच मुख्यमंत्री असतील, असं कुठलाही भाजप नेता स्पष्टपणे बोलत नाही.\n\nशिरोमणी अकाली दलाच्या निमित्तानं शिवसेनेनंतर भाजपनं मोठा पक्ष NDA मधून गमावला. याबाबतचं अभिजीत ब्रह्मनाथकर म्हणतात, भाजपला मुळातच NDA चे मित्रपक्ष ओझं झालंय.\n\n\"शिरोमणी अकाली दलासोबत 13 पैकी 3 जागा लोकसभेच्या लढायचे आणि 117 पैकी 13 विधानसभेच्या जागा लढायचे. तसंच, महाराष्ट्रात 117..."} {"inputs":"...ी पुस्तकांपासून गॅब्रिएल गार्सिया मार्केजसारख्या आंतरराष्ट्रीय लेखकांपर्यंत अनेकांचं साहित्य त्यांनी वाचून काढलं. \n\n पण शिल्पा यांना मराठी साहित्यात आपलं प्रतिबिंब दिसत नव्हतं. \n\n\"गौरी (देशपांडे) असेल, सानिया असेल, मेघना (पेठे) असेल, त्या सगळ्या वाचल्यावरती मला असं वाटलं की माझ्या समाजातून मला जे सांगायचंय, आमच्या स्त्रियांच्या ज्या समस्या आहेत, त्याच्यावरचे जे उपाय आहेत ते या पुस्तकांमध्ये नाहीयेत.\" \n\n\"त्यांचा जो फेमिनिझम होता, तसं समाजजीवन आम्ही बघत नव्हतो. आमच्याकडे मारणारे नवरे होते, दारू ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पांढरपेशे वाचक आहेत दलित साहित्याचे,\" त्या सांगतात. \n\n\"मला वाटतं साहित्यात या प्रश्नाचं उत्तर नाहीये, समाजात या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय लोकांच्या DNAमध्ये जात आहे. ही जर जात निघून गेली, तर नक्कीच साहित्यात जातीचे पडसाद नाही येणार, ना वाचक म्हणून, ना लेखक म्हणून.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी प्रकाश टाकला आहे. \n\nआरोप कोणावर झाले आहेत, त्यावरून आपल्या प्रतिक्रिया कशा बदलात याकडेही ते लक्ष वेधून घेतात. \n\n\"हैदराबादमध्ये प्रियंका रेड्डीवर झालेला बलात्कार असो, किंवा निर्भया प्रकरण असो. अशा घटनांमध्ये आरोपी सामान्य घरातील असतील तर त्यांना कडक शिक्षा करा, ठेचून काढा अशी मागणी होते. एनकाउंटर वगैरे कायदाबाह्य गोष्टींचंही सरसकट समर्थन होताना दिसतं.\n\n\"पण जर कथित आरोपी एखादा राजकारणी असेल तर, मात्र अशी कुठलीच प्रतिक्रिया आलेली दिसत नाही. या घटनेनंतरही तसंच चित्र दिसत आहे.\"\n\nआरोपी वेगळ्या जाती... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते, त्याच्याशी हे सगळं सुसंगत आहे. समाजातल्या सध्याच्या मानसिकतेतूनच ते आलं आहे. \n\nविशेषतः मंत्रीपदावरील व्यक्तींनी कायदेशीर प्रक्रियेचा सन्मान ठेवायला हवा, अशी अपेक्षा केली जाते. पण प्रत्यक्षात चित्र वेगळं दिसत असल्याचं प्रज्ञा सांगतात. \n\n\"मंत्रीपद हे घटनादत्त पद आहे, त्याचं काही पावित्र्य आहे. तुम्ही दोषी नाहीत, पण मग ती न्यायालयीन प्रक्रीया आहे ती पूर्ण होऊ दे असं म्हणून समोर यायला हवं.\" \n\nस्त्रियांच्या हितापेक्षा जात मोठी? \n\nधर्म, जाती किंवा कुठल्याही समाज समूहाचा मुद्दा आला, की 'आपलं' आणि 'त्यांचं' अशी विभागणी सर्रासपणे होताना दिसते. त्याला कुठल्याही जाती-धर्माचा अपवाद नाही आणि केवळ कथित आरोप, गुन्हा किंवा अत्याचाराच्या घटनांनंतरच असं दिसतं असंही नाही. \n\nस्त्रियांच्या बाबतीत एखादा हिताचा निर्णय असला, तरी त्याला जातीच्या आणि धर्माच्या नावानं विरोध होत आला आहे. सती प्रथेवर बंदी घालणारा कायदा आला तेव्हा, किंवा ट्रिपल तलाकवर बंदी आली तेव्हा काहींना तो धार्मिक गोष्टीतला हस्तक्षेप वाटला होता. \n\nकायद्यापेक्षा समूहाच्या वर्चस्वाचा आणखी एक प्रकार म्हणजे जात पंचायती किंवा धर्मपीठांची भूमिका. कर्मठ आणि सनातनी लोकांचा विरोध महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर यांनाही सहन करावा लागला होताच. पण स्त्रियांविषयी सुधारणेची भूमिका घेणाऱ्या व्यक्तींना आजच्या काळातही असा विरोध सहन करावा लागतो. \n\nअनेकदा अशा व्यक्तींना त्यांच्याच जातीसमूहांतूनही हा विरोध होत असतो. मग ते विरोध करत असलेली प्रथा कितीही अन्यायकारी असो. कंजारभाट समाजात कौमार्य चाचणीच्या अनिष्ठ प्रथेला विरोध करणाऱ्या यातून जावं लागलं होतं. \n\nअसा हस्तक्षेप कुणाच्या समूहात होतो आहे, यावरही प्रतिक्रिया अवलंबून असल्याचं दिसतं. म्हणजे अनेकदा 'त्यांच्या' जातीतल्या चुकीच्या गोष्टींवर बोट ठेवताना, 'आपल्या' जातीतल्या घटनांकडे दुर्लक्ष केलं जातं.\n\nप्रज्ञा सांगतात, \"तिकडे तेही असंच करतात ना, त्यांच्या नेत्यांना शिक्षा झाली का? मग आपल्या नेत्याला का व्हावी? इथे काय झालं तिथे काय झालं? अशाच प्रतिक्रिया उमटताना दिसतात. निर्भयाच्या संदर्भात संपूर्ण देश एकवटला, रस्त्यावर आला. पण हाथरसच्या मुलीसाठी तसा तो एकटवला का?\" \n\nस्त्रियाही स्त्रियांच्या विरोधात? \n\nअसं जातीच्या चष्म्यातून घटनांकडे पाहणं फक्त पुरुषांपुरतं मर्यादित नसतं, याकडेही प्रज्ञा दया पवार यांनी लक्ष वेधून घेतलं आहे...."} {"inputs":"...ी प्रजातींमध्ये काही संबंध नसल्याचं समोर आलं आहे. \n\nयापूर्वीही असं घडलं होतं का?\n\nहो. \n\nचीनच्या वुहानमध्ये सगळ्यांत पहिल्यांदा जो विषाणू सापडला तो सध्या जगभरात आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा वेगळा आहे. \n\nD614G प्रकारचा विषाणू फेब्रुवारी महिन्यात युरोपमध्ये सापडला आणि आता जगभरात सर्वाधिक हाच प्रकार आढळत आहे. \n\nA222V नावाचा एक विषाणू युरोपमध्ये पसरला होता आणि स्पेनमध्ये सुट्टीकरता गेलेल्या लोकांमधून तो पसरला होता. \n\nनवीन प्रकार कुठून आला?\n\nब्रिटनमध्ये आता विषाणूचा जो प्रकार सापडला आहे त्यात बरेच बदल झाले... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता ज्या लशी उपलब्ध आहेत, त्यामध्ये बदल करणं सोपं काम आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी बँक, नाशिकची विठ्ठलराव विखे-पाटील बँक, कराडची जनता सहकारी बँक यांच्यावरही यापूर्वी अशाच प्रकारे निर्बंध रिझर्व्ह बँकेने लागू केले होते.\n\nपुण्याच्या रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेवर गेली 3 वर्षं RBIनं असे निर्बंध लावले आहेत. ज्या बँका सावरण्याच्या परिस्थितीत नव्हत्या, त्यांचं विलीनीकरण करण्यात आलं. 2007मध्ये सांगली बँक अशाच प्रकारे ICICI बँकेत विलीन झाली होती.\n\nबँकेची अवस्था कशी होती? \n\nमार्च 2019पर्यंत बँकेमध्ये 11,617 कोटी रुपये जमा होते. बँकेने 8,383 कोटी रुपयांची कर्ज दिली आहेत. बँकेचा ग्रॉस NPA आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"Dकडे सादर केला. मालमत्तांच्या विक्रीला आपली परवानगी आहे असं वाधवान यांनी अर्जात नमूद केलं आहे. \n\nबँक पुन्हा व्यवहारक्षम होईल?\n\nRBIने महाराष्ट्र किंवा अन्य राज्यातील ज्या बँकांवर 35 A कलम लावलं आहे ती कोणतीही बँक पुन्हा व्यवहारक्षम झालेली नाही. हा गेल्या 20 वर्षांचा इतिहास आहे. या बँकांनी दिवाळखोरी जाहीर केली आहे. काही बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलीनीकरण करण्यात आलं पण एखाद्या बँकेने पीएमसी बँक ताब्यात घेण्यास रस दाखवावा अशी बँकेची स्थिती नाही. \n\nपीएमसी बँकेचं काय होणार?\n\nबँक बुडाली तर खातेधारकांना जास्तीत जास्त एक लाख रुपयांपर्यंत रक्कम परत मिळू शकेल. ज्या लोकांनी एक लाखापेक्षा जास्त रक्कम बँकेत गुंतवली आहे, त्यांना पैसे काढता येणार नाहीत. ज्याप्रकारे घटना घडत आहेत, त्या सगळ्याचा परिणाम खातेधारकांवर होणार आहे, कारण शेवटी खातेधारकांचे पैसे बुडणार आहेत.\n\n6,500 कोटींच्या या घोटाळ्याचा धसका बँकेच्या खातेदारांनी घेतला आहे. जगायचं कसं या विवंचनेत असलेल्या बँकेच्या तीन खातेदारांचा मृत्यू झाला आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी बरीच झाली होती. अजूनही या किश्शाची चर्चा होताना महाराष्ट्रात होते. \n\n1945 मध्ये त्यांचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने झाला. 1947 मध्ये त्यांनी 'काँग्रेसचा इतिहास' हे पुस्तक लिहून आपल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली होती.\n\nभारत स्वतंत्र झाल्यावर ते 1948 मध्ये लंडनला उच्चशिक्षणासाठी गेले. 1951 मध्ये तिथून परतल्यावर त्यांनी साताऱ्यात वकिली सुरू केली. पुढे ते उच्च न्यायालयात वकिली करू लागले.\n\nस्वातंत्र्य चळवळीपासूनच ते काँग्रेसशी जोडले गेलेले होते. वकिली करत असताना काही काळ ते महाराष्ट्र काँग्रेस ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यानंतर राज्यपालांसमोरच्या रजिस्टरमध्ये मुख्यमंत्री म्हणून सही करण्याचा मधला वेळ असतो, त्यावेळेतही मागच्या मागे कोट ओढून माघारी बोलावले जाऊ शकते. हा किस्सा 2010 लोकसत्ता दिवाळी अंक (मुख्यमंत्री विशेष) नमूद करण्यात आला होता. \n\n'बंडोबा थंडोबा झाले'\n\nअचानकपणे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या आयुष्यात सर्वकाही आलबेल होतं, असं नाही. अंतर्गत बंडाळीशी त्यांना संघर्ष करावा लागला होता. \n\nभोसले मुख्यमंत्री झाल्यावर त्यांच्याविरोधात बंड झालं होतं. पण 'हायकमांड'चा आदेश आल्यावर हे बंड थंड झालं. त्यावर भोसलेंनी प्रतिक्रिया दिली 'बंडोबा थंडोबा झाले.' तेव्हापासून आतापर्यंत कोणताही बंडखोर नेता जर शांत झाला तर हाच वाक्प्रचार वापरला जातो. असं 'दिव्य मराठी' वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटलं आहे. \n\n'जनसामान्याच्या जिव्हाळ्याचे निर्णय'\n\nबाबासाहेब भोसलेंची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द अल्पकाळ असली तरी त्यात संघर्ष मोठ्या प्रमाणात होता. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची यादी मोठी नसली तरी काही निर्णय जनसामान्याच्या जिव्हाळ्याचे होते. \n\nदहावीपर्यंतच्या मुलींनी मोफत शिक्षण देण्याचा निर्णय त्यांच्याच काळात झाला. असंघटित क्षेत्रातील कामगारांना आर्थिक संरक्षण देणारी श्रमजीवी कुटुंबाश्रय योजना त्यांनी सुरू केली. मासेमारांसाठी विमा योजना सुरू झाली ती त्यांच्याच कार्यकाळात. \n\nस्वातंत्र्य सैनिकांच्या पेन्शनमध्ये वाढ करण्याचा निर्णय त्यांनी घेतला तसेच दुष्काळ परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.\n\nअमरावती विद्यापीठाला परवानगी त्यांच्याच काळात मिळाली. मात्र त्यांचं मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर तीन महिन्यांनी हे विद्यापीठ (सध्याचं संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ) सुरू झालं.\n\nचंद्रपूर जिल्ह्याची निर्मिती, औरंगाबाद खंडपीठाची स्थापना, हे निर्णय त्यांच्याच काळात झाले. पंढरपूरच्या विठोबाला बडव्यांच्या 'कचाट्यातून' सोडवण्यासाठी त्यांनी पंढरपूर देवस्थान कायदा आणला. \n\n'पोलिसांचं बंड' \n\nभोसलेंना फक्त त्यांच्याच पक्षातील बंडखोरांचा सामना करावा लागला असं नाही. सर्वच बाजूंनी त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. एका बाजूला शरद पवारांसारखा विरोधी पक्षनेता, दुसऱ्या बाजूला अंतर्गत बंड, तिसऱ्या बाजूला दत्ता सामंत यांचा गिरणी कामगार संप. या सर्व आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला. \n\nमहाराष्ट्र पोलीस प्रातिनिधिक फोटो\n\nत्याचबरोबर त्यांच्या..."} {"inputs":"...ी बहीण, मेहुणे आणि त्यांची मुलगी त्याचप्रमाणे सोनियांची आई, त्यांचा भाऊ आणि मामा हे लोक INS विराटवर उपस्थित होते. राजीव गांधी यांचे अतिशय जवळचे मित्र अमिताभ बच्चन, त्यांची पत्नी जया बच्चन आणि तीन मुलंही विराटवर आली होती. अमिताभसोबतच्या तीन मुलांमध्ये त्यांचा भाऊ अजिताभ यांची मुलगी होती. \n\nराजीव आणि सोनिया गांधी 30 डिसेंबर 1987च्या दुपारी या सुंदर बेटावर पोहोचले. अमिताभ बच्चन एका दिवसानंतर कोचीन-कावारत्ती हेलिकॉप्टर सेवेनं तिथं आले. \n\nबंगाराम बेटावर अमिताभची उपस्थिती दडविण्याचे भरपूर प्रयत्न करण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि त्यांचे कुटुंबीय तसंच सोनिया गांधीचे कुटुंबीय नसल्याचंही पसरिचा यांनी स्पष्ट केलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी बैठकीला उपस्थित अपक्ष, सपा आणि बसपाच्या आमदारांनी दाखवली आहे. \n\nअसं असलं तरी राज्यात एक अनिश्चिततेचं वातावरण आहे, ज्यात कमलनाथ यांच्यावर काँग्रेसमधील नेत्यांचा दबाव दिसून येत आहे. \n\nराज्यातील भाजपचे नेते त्यांच्या विधानांमुळे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. \n\nसद्याचं सरकार कुबड्यांवर उभं आहे आणि त्याला काहीएक भविष्य नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांचं म्हणणं आहे. \n\nत्यांनी म्हटलंय की, \"कमलनाथ हे सरकार वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण राज्यातील स्थिती पाहता त्यांचे प्रयत्न यशस्वी... उर्वरित लेख लिहा:","targets":". याला ब्लॅकमेकिंग म्हणता येऊ शकतं.\" \n\n\"भाजपच्या नेत्यांची विधानं फक्त अस्थिरता निर्माण करण्यासाठी आहेत. जेणेकरून प्रशासन अस्थिर राहील आणि विकासाची कामं होणार नाहीत.\"\n\n\"भाजपचे नेते एकीकडे फ्लोअर टेस्टची मागणी करत आहेत, तर दुसरीकडे हे सरकार आपोआप पडेल, असं ते म्हणत आहेत.\" \n\nपण भाजपच्या नेत्यांनी आमदारांशी संपर्क साधला, असं अद्याप आढळलेलं नाही.\n\nदिनेश गुप्ता सांगतात, \"भाजपवाले नेमकं कुणासाठी सरकार पाडणार आहेत. शिवराजसिंह चौहान, गोपाल भार्गव की कैलाश विजयवर्गीय यांच्यासाठी. कारण आतापर्यंत कोणताच चेहरा समोर आलेला नाही.\" \n\nपक्षांतर्गत फूट \n\nभाजपला सध्या काँग्रेसमध्ये फूट बघायला आवडेल, कारण अँटी डिफेक्शन लॉनुसार, सरकार पाडता येऊ शकत नाही. \n\nभाजप काँग्रेसच्या आमदारांना राजीनामा द्यायला भाग पाडू शकते. पण यानंतर हे आमदार भाजपकडून निवडणूक जिंकतील की नाही, हे पाहावं लागेल. \n\nराहुल गांधींना असलेल्या अपेक्षा कमलनाथ पूर्ण करू शकले नाहीत, असं गुप्ता यांना वाटतं. \n\nज्येष्ठ पत्रकार ऋषी पांडे सांगतात, \"सध्या कमलनाथ यांच्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती आहे. ज्यापद्धतीचा दबाव भाजपचे नेते बनवत आहेत, त्यामुळे कमलनाथ यांच्यासाठी रोज नवनवीन आव्हानं उभी राहत आहे.\" \n\n\"कमलनाथ यांना भाजप आणि काँग्रेसच्या आतून धोका आहे. आमदार संपर्कात असल्याचा भाजपचा दावा आहे, याचा अर्थ कमलनाथ यांना पक्षांतर्गत धोका आहे, हे स्पष्ट होतं,\" असं ते पुढे सांगतात. \n\n\"काँग्रेसचं मानसिक खच्चीकरण झालं आहे. पक्षाचे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत. असं असलं तरी काँग्रसकडे 121 आमदार आहेत, आणि भाजपकडे 109,\" ते पुढे सांगतात. \n\nसगळी परिस्थिती पाहिल्यास भाजप काही करण्याच्या गडबडीत नाही. ते अजून काही काळ वाट पाहणं पसंत करतील. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी बोलताना म्हणाल्या होत्या, \"आम्हाला इच्छा असूनही महिलांना उमेदवारी देता येत नाही. कारणं उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता ग्राह्य धरली जाते. ती क्षमता असणाऱ्या महिलांची कमतरता होती. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना तिकीट देणं शक्य झालं नाही.\"\n\nपण मुद्दा असा आहे की महिलांना संधीच मिळाली नाही तर त्यांची क्षमता कशी सिद्ध होणार? \"महिला सक्षमच आहेत, पण तुम्ही त्यांना संधी नाकारता कारण तुम्हाला त्यांची भीती वाटते,\" माया पोटतिडकीने सांगतात. \n\nमहिलांना संधी दिली तरी त्यांना काही ठराविक भूमिकांमध्ये बांध... उर्वरित लेख लिहा:","targets":"भागाचा आर्थिक स्तर ठरवला.\n\nया अभ्यासात लक्षात आलं की महिला प्रतिनिधी महिलांचे मुद्दे अधिक चांगल्या प्रकारे मांडतात. त्यांची धोरणं महिलांच्या, लहान मुलांच्या तसंच कुटुंबांच्या फायद्याची असतात.\n\nअनेक अहवालांमध्ये, तसंच जेष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या पुस्तकातही उल्लेख आहे की महिला राजकारणात जास्त प्रॅक्टिकल विचार करतात. कळीच्या मुद्द्यांवर भर देतात. या तात्विक चर्चेला कृतीची जोड देतात ते माया सोर्टेंसारख्या महिला. \n\n\"पुरुष प्रतिनिधींना निधी मिळाला की ते समाजमंदिर बांधतात, मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पैसे देतात. महिला प्रतिनिधींचं तसं नसतं. त्या आधी बघतात, गावात पाणी आहे की नाही, मुलींच्या शाळेत शौचालय आहे की नाही. आम्ही कित्येकदा हे मुद्दे लावून धरलेत. शाळेत मुलींसाठी शौचालय असावं म्हणून मी खालपासून वरपर्यंत सगळीकडे जाऊन भांडलेय.\"\n\nत्यांच्यासारख्या अनेकींना खंत आहे की असं असूनही जेव्हा निवडणूकीची पाळी येते तेव्हा पक्ष, पक्षच कशाला अनेकदा मतदारही, गृहितच धरत नाहीत. \n\n'पक्ष महिला उमेदवारांबाबत गंभीर नाहीत'\n\nमहाराष्ट्रासारख्या स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या राज्यात महिला आमदारांची संख्या कमी का? देशातल्या सगळ्या विधानसभांमध्ये असणाऱ्या महिला आमदारांची सरासरी काढली तर ती आहे 9 टक्के आणि महाराष्ट्रातला महिला आमदारांचा टक्का आहे 7 टक्के. म्हणजे राष्ट्रीय सरासरीपेक्षाही 2 टक्क्यांनी कमी. का असावं असं?\n\n\"कारण कोणत्याही पक्षाकडे महिला उमेदवारांना सक्षम करण्याचं आणि समान संधी देण्याचं धोरण नाहीये,\" महिला राजसत्ता आंदोलनाचे भीम रासकर सांगतात. त्यांची संस्था महिला लोकप्रतिनिधींना सक्षम करण्याच्या क्षेत्रात काम करते. \n\n\"शोभेच्या बाहुल्या या पलिकडे दुसरी ओळख नाहीये महिला नेत्यांची. कार्यक्रमांमध्ये बघा, असावी एखादी म्हणून महिलेला स्टेजवर बसवलेलं असतं. तेही कोणत्यातरी कोपऱ्यात. आताची निवडणुकही पुरुषी पैलवानी आखाड्यासारखी झाली होती.\"\n\nजोपर्यंत राजकीय पक्ष महिलांच्या नेतृत्वाला गंभीरपणे घेत नाहीत तोवर हे चित्र बदलणार नाही असंही ते सांगतात. \n\nहेही वाचलंत का?"} {"inputs":"...ी ममता यांनी या अधिकाऱ्यांना दिल्लीला जाऊ दिलं नाही. यानंतर तीन ज्येष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांना जबरदस्तीने डेप्युटेशनवर पाठवण्यात आलं. \n\nयावरुनही भाजप-तृणमूल यांच्यात संघर्ष सुरू आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेसह अनेक मुद्यांवर सरकारला प्रश्नांच्या फैरी झाडल्या आहेत. \n\nतृणमूलचे अनेक नेते भाजपच्या वाटेवर आहेत.\n\nमात्र निकटवर्तीय समजले जाणाऱ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपची वाट धरल्याने ममता यांच्यासाठी वाट बिकट झाली आहे. \n\nसगळ्यात आधी मुकुल रॉय भाजपमध्ये गेले. तृणम... उर्वरित लेख लिहा:","targets":"पक्षनेते आणि राजकीय विश्लेषकांना वाटतं. दशकभरानंतर इतिहासाची पुनरावृत्ती होते आहे. \n\nकेंद्रीय एजन्सींची भीती दाखवून भाजप तृणमूलच्या नेत्यांना आपल्या जाळ्यात खेचतं आहे असा आरोप ममता यांनी केला. \n\nबंगालचे काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणतात, \"इतिहासाची पुनरावृत्ती होते. ममता यांना त्यांच्याच भाषेत उत्तर मिळतं आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला मानलं गेलेल्या मालदा आणि मुर्शिदाबाद इथल्या अनेक नेत्यांना खोट्या प्रकरणांमध्ये फसवून तृणमूलमध्ये नेण्यात आलं. त्यावेळी काँग्रेस सोडणारे अनेकजण आता भाजपमध्ये गेले आहेत\". \n\nपश्चिम बंगालचं राजकारण\n\n2011 मध्ये तृणमूल सत्तेत आल्यानंतर मानस भुईया, अजय डे, सौमित्र खान, हुमायूं कबीर, कृष्णेंद्र नारायण चौधरी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते तृणमूलमध्ये गेले. यापैकी अनेकांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं तर काहींना दिल्लीचं तिकीट मिळालं. \n\nयाच धर्तीवर छाया दोलुई, अनंत देब अधिकारी, दथरथ तिर्की, सुनील मंडल हे डावे नेतेही तृणमूलमध्ये आले. \n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा बंगालमध्ये प्रचारादरम्यान\n\nविधानसभेत डाव्या विचारसरणीच्या पक्षांचे नेते सुजन चक्रवर्ती यांनी सांगितलं की, \"2011 मध्ये सत्तेत आल्यानंतर ममता यांनीच हा खेळ सुरू केला होता. तेव्हापासून विविध पक्षांची माणसं तृणमूलमध्ये जात आहेत\".\n\nतृणमूलच्या ज्येष्ठ नेत्या चंद्रिमा भट्टाचार्य म्हणाल्या, \"आपल्या अस्तित्वाची लढाई करणारे राजकीय पक्ष असे निराधार आरोप करतात. ममता यांनी नेहमीच सर्वसामान्य माणसाला प्राधान्य देत काम केलं आहे. यापुढेही करत राहतील. दोन-चार नेत्यांनी पक्ष सोडल्याने फरक पडत नाही\".\n\nसाठचं दशक सोडलं तर बंगालमध्ये पक्ष बदलण्याची परंपरा नवीन नाही असं राजकीय भाष्यकारांचं म्हणणं आहे. \n\nराज्यशास्त्राचे प्राध्यापक सुनील कुमार कर्मकार सांगतात, \"पक्ष बदलण्याची परंपरा तृणमूलनेच सुरू केली. विरोधी पक्षातल्या नेत्यांना धमकावून किंवा सत्तेचं गाजर दाखवून तृणमूलकडे खेचण्यात आलं. मात्र आता चक्रं फिरली आहेत. तृणमूलला आता गळती लागली आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी महत्त्वाची असते. लॉकडाऊनसारख्या स्थितीत लोकांशी संवाद साधताना वास्तव स्थिती समोर ठेवणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे.\"\n\nआपल्याकडे औषधं किती आहेत, बेड्स किती आहेत, या गोष्टींची नीट माहिती लोकांपर्यंत पोहोचली, तर लोकांमध्ये दिलासा आणि गांभिर्य दोन्ही गोष्टी राहतात, असं संदीप प्रधान म्हणतात. \n\n\"सरकारमधील किंवा सत्ताधारी पक्षातील कुणीही उठसूठ लॉकडाऊनबाबत माहिती देऊ लागल्यास विसंगती समोर येते, मग विरोधकांना मुद्दे मिळतात, त आणि त्यातून मग मूळ मुद्दा बाजूला राहून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात होते... उर्वरित लेख लिहा:","targets":"असं डॉ. भोंडवे सांगतात.\n\nडॉ. अविनाश भोंडवे हे डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायमच आवाज उठवत असतात. ते म्हणतात, \"खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना आपण का प्रोत्साहन देत नाही? गेल्यावेळी सरकार म्हणालं, डॉक्टरांना दुर्दैवानं काही झाल्यास 50 लाखांचा निधी दिला जाईल. पण खासगी क्षेत्रातील डॉक्टरांना तो मिळाला नाही. आजच्या घडीला 80 टक्के कोरोनाग्रस्तांवर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार होत असताना, खासगी डॉक्टरांना प्रोत्साहन देणंही आवश्यक आहे.\"\n\nत्यानंतर डॉ. भोंडवे एकूणच आरोग्य क्षेत्रातल्या सोयी-सुविधांबाबत भाष्य करतात.\n\nते म्हणतात, \"आरोग्याबाबत कोरोनासारखं जेव्हा कधी संकट येतं, तेव्हा ऐनवेळी काहीही करणं अशक्य होतं. मात्र, आपल्याकडे एका वर्षाचा अनुभव पाठीशी असतानाही आपण रिकामेच आहोत. 2020 च्या ऑक्टोबरपासून 2021 च्या फेब्रुवारीपर्यंत कोरोना काही प्रमाणात कमी झाला होता, त्यावेळी आरोग्यशी संबंधित सुविधा तयार करणं आवश्यक होतं. पण आपण निश्चिंत राहिलो आणि आता हातघाईवर आलोय.\"\n\n\"आता तरी आपण जागे व्हायला हवे आणि कोरोनासारख्या आजारांशी लढण्यासाठी आपली आरोग्य यंत्रणा सक्षम करायला आताच सुरुवात केली पाहिजे. ऐनवेळी आरोग्य क्षेत्रातल्या सुविधा सुधारणं फार अवघड असतं,\" असंही डॉ. भोंडवे म्हणतात.\n\nसंवादाला जोडूनच लॉकडाऊनच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वाहतूक. गेल्यावर्षी योग्य संवादाअभावी स्थलांतरित मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे रस्त्याच्या कडेनं आपापाल्या गावाकडं निघालेले दिसले.\n\nवाहतुकीबाबत सरकारनं नेमक्या कोणत्या गोष्टी अवलंबल्या आणि मागच्या अनुभवातून टाळल्या, तर यावेळी लॉकडाऊनच्या घोषणानंतर आणि लॉकडाऊनच्या काळात वाहतुकीचा प्रश्न समस्येचं केंद्र बनणार नाही? वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांशी बातचीत केल्यानंतर काही मुद्दे समोर आले.\n\nवाहतूक : 'सार्वजनिक वाहतूक सुरू राहावी'\n\n11 एप्रिल रोजी मुंबई लोहमार्ग पोलिसांनी एक पत्रक जारी केलं. या पत्रकात म्हटलंय की, \"सोशल मीडियाद्वारे श्रमिक विशेष गाड्या चालवल्या जात असल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे. कृपया, अफवांना बळी पडू नका. अशा कोणत्यागी श्रमिक गाड्या चालवल्या जात नाहीत.\"\n\nया स्पष्टीकरणाची गरज का भासली, याचं कारण सर्वश्रुत आहे. गेल्यावर्षी अचानक लागलेल्या लॉकाडाऊनमुळे स्थलांतरित मजुरांनी रेल्वेस्थानकांबाहेर केलेली गर्दी असो वा मिळेल त्या गाडीने गावाकडे परतण्यासाठीची धावपळ असो, हा अनुभव लक्षात घेता वाहतूक..."} {"inputs":"...ी माहीर आहे. सॅमीची आकडेवारी अचंबित करणारी वगैरे नाही. परंतु संघाला विशिष्ट परिस्थितीत ज्या गोष्टीची आवश्यकता असते ते सॅमी करतो ही त्याची उपयुक्तता. \n\nकर्णधारपद\n\nविशेषज्ञ बॅट्समन किंवा विशेषज्ञ बॉलर नसूनही सॅमीकडे वेस्ट इंडिजच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली यातूनच त्याचं व्यवस्थापकीय कौशल्य अधोरेखित होतं. आता-खेळा-नाचा वृत्तीच्या खेळाडूंची मोट बांधण्याचं काम सॅमीने केलं. वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड आणि खेळाडू यांच्यात मानधनाच्या मुद्यावरून संघर्ष सुरू असताना सॅमीने कर्णधारपद सांभाळलं. मूलभूत अशा... उर्वरित लेख लिहा:","targets":"असा विचार क्रिकेटरसिकांनी केला नव्हता. पण वेस्ट इंडिजची दुसऱ्या इनिंग्जमध्येही घसरगुंडी उडाल्याने टीम इंडियाने एक डाव आणि 126 धावांनी दणदणीत विजय मिळवला. तेंडुलकरची शेवटची खेळी संपुष्टात आणण्यात सॅमीच्या कॅचचा मोठा वाटा होता. परंतु क्रिकेटविश्वाला सचिनचं असलेलं योगदान आणि चाहत्यांच्या भावना लक्षात घेऊन सॅमीने विकेटचं सेलिब्रेशन केलं नाही. हा त्याचा मोठेपणा. \n\nट्वेन्टी-20 लीग स्पेशालिस्ट\n\nसॅमी जगभरातल्या ट्वेन्टी-20 लीग स्पर्धांमध्ये खेळतो. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सॅमीने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र विशेषज्ञ बॅट्समन तसंच विशेषज्ञ बॉलर नसल्याने सॅमी कोणत्याच संघात स्थिरावला नाही. \n\nकॅनडा ट्वेन्टी-20 स्पर्धेत सॅमी स्टीव्हन स्मिथबरोबर\n\nकॅनडा ट्वेन्टी-20 लीगमध्ये ब्रॅम्प्टन वोल्व्ह्स, ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेतील होबार्ट हरिकेन्स, कॅरेबियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील सेंट ल्युसिया झोयुक्स, सॅनफोर्ड स्पर्धेत सॅनफोर्ड सुपरस्टार्स अशा अनेकविध संघाकडून सॅमी खेळला आहे. \n\nपाकिस्तान सुपर लीगशी नातं \n\nजगभरात सुरू झालेल्या ट्वेन्टी-20 लीगच्या धर्तीवर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 2016मध्ये पाकिस्तान सुपर लीगची घोषणा केली. सुरक्षेच्या कारणास्तव पहिल्या वर्षी सगळे सामने दुबईत आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेत पाच संघ होते आणि सॅमी पेशावर झाल्मी संघाकडून खेळला. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी पेशावर झाल्मी संघाचा कॅप्टन होता. या स्पर्धेत इस्लामाबाद युनायटेड संघाने जेतेपदावर नाव कोरले. स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्या आणि सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सॅमीचं नाव कुठेही नाही. मात्र पेशावर झाल्मी संघाशी त्याचे ऋणानुबंध जुळले ते कायमचेच. 2017 मध्ये शाहिद आफ्रिदीनेच या हंगामासाठी डॅरेन सॅमी संघाचा कॅप्टन असेल असं जाहीर केलं. सॅमीने ही जबाबदारी पेलताना पेशावर झाल्मी संघाला जेतेपद मिळवून दिलं. \n\nपाकिस्तानात आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पुनरागमनात मोलाचा वाटा\n\n2017 मध्येही पाकिस्तान सुपर लीगचं आयोजन दुबईतच आयोजित करण्यात आलं होतं. प्राथमिक फेरीचे 20 सामने आणि बाद फेरीचे 3 सामनेही दुबईतच झाले. मात्र फायनल पाकिस्तानात व्हावी असा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा आग्रह होता. पाकिस्तानात खेळायला होकार देणारा सॅमी हा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू होता. मात्र..."} {"inputs":"...ी मिळत नाही. आणि पुढच्या दिवसाच्या सरावावर परिणाम होतो, असं त्यांनी मीडियाशी बोलून दाखवलं. \n\nयावर उपाय काय?\n\nहा प्रश्न खरंतर फक्त यावर्षीचा नाही. त्यामुळे यंदा स्पर्धा सुरू होण्यापूर्वी देशातील क्रिकेट नियामक मंडळ BCCIने सर्व संघांच्या मालकांबरोबर एक विशेष बैठक घेतली होती. सामने आठ ऐवजी संध्याकाळी सात वाजता आणि जर दोन सामने असतील तर पहिला सामना दुपारी चार ऐवजी तीन वाजता सुरू करण्याचा प्रस्ताव संघांसमोर ठेवण्यात आला. पण प्राईम टाईमचं कारण देत काही संघमालकांनी हा प्रस्ताव नाकारल्याचं क्रीडा पत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"T20 सामन्यामध्ये 19वं षटक 89व्या मिनिटाला सुरू होणं अपेक्षित आहे. नाहीतर गोलंदाजी करणाऱ्या संघाला दंड बसतो. शिवाय मैदानावरचे पंच वेळोवेळी संघाच्या कर्णधाराला वेळेची आठवणही करून देत असतात.\n\nया नंतरही सामने संपायला उशीर होतोय आणि म्हणूनच BCCIने उपाय योजना करावी, असं लोकांचं म्हणणं आहे.\n\nप्रेक्षकांना फटका\n\nआठही संघांच्या मालकांनी आतापर्यंत कुठलीही तक्रार केलेली नाही. पण प्रेक्षकांना मात्र फटका बसतोय. सामना संपवून घरी जायला उशीर. दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिस गाठण्याची कसरत, शाळकरी मुलांची झोपमोड, असा मनोरंजनासाठी भुर्दंड भरावा लागतोय.\n\nसामन्यांच्या वेळी सुरक्षा पोहोचवण्याचं काम शहर पोलिसांचं असतं. सामना संपवून स्टेडिअम सामसून होऊपर्यंत त्यांना निघता येत नाही. शिवाय हे निवडणुकीचं वर्षं आहे. त्यामुळे बंदोबस्ताचं अतिरिक्त काम त्यांच्यावर आहे.\n\nपोलीस कर्मचारी थेट मीडियाशी बोलायला तयार नाहीत. पण खासगीत त्यांनीही आपली व्यथा बोलून दाखवली आहे.\n\nलवकर सुरुवात हे उत्तर ठरू शकेल?\n\nसामन्यांना संध्याकाळी सात वाजता सुरुवात करावी, हा प्रस्ताव या स्पर्धेसमोर अनेकदा आलेला आहे. गेल्या वर्षी प्रयोग म्हणून 'प्लेऑफ'चे सामने साडेसात वाजता आणि उपान्त्य, अंतिम सामने सात वाजते सुरू करण्यात आले होते. 2016च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सगळेच सामने सात वाजता सुरू करण्यात आले.\n\nविराट कोहली\n\nखेळाचे नियम ठरवणाऱ्या मेरिलबोन क्रिकेट क्लबसमोर आणखी एक प्रस्ताव आहे, तो म्हणजे गोलंदाजाने चेंडू टाकून फलंदाजाने तो फटकावे पर्यंतचा वेळ टायमरने नियंत्रित व्हावा. म्हणजे टिव्हीच्या पडद्यावर एक टायमर फिरत राहील आणि 45 सेकंदात एक चेंडू पूर्ण व्हायला हवा. एखादी विकेट पडल्यावर नवीन फलंदाजाने 60 सेकंदात मैदानावर यावं किंवा दर षटकानंतर पुढच्या गोलंदाजाने 80 सेकंदात पुढचा बॉल टाकावा.\n\nया नियमांवर अजून ठोस निर्णय झालेला नाही. पण आता काहीतरी निर्णय घेण्याची वेळ कदाचित आली आहे. कसोटी क्रिकेटला आकर्षक करण्यासाठी त्या दिवस-रात्र खेळवण्याचा ICCचा विचार आहे. एकदिवसीय सामनेही दिवस-रात्र खेळवले जातातच. अशावेळी हा मुद्दा आणखी प्रखरपणे समोर येणार आहे.\n\nनियम काय सांगतो?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी मिळालेली नाही. ती आपल्या भावासोबत टिकरी बॉर्डरपर्यंत आली.\n\nअमनप्रीतने सांगितले, त्यांनी आधी एमए केले आणि नंतर बीएड. पण नोकरी मिळाली नाही.\n\n\"सरकारने तीन कायदे बनवले आहेत. पण ते आमच्यासाठी योग्य नाहीत. आमच्याकडे आमची जमीन राहिली नाही तर आम्ही काय करणार\"\n\nआमच्या गावात मुलींनाही जमिनीत हिस्सा मिळतो असं अमनप्रीतने सांगितले. आता काळ बदलला आहे. महिला आता पडद्याआड राहत नाहीत.\n\nअमनप्रीत\n\nअमनप्रीतने लाल रंगाची नेलपॉलिश लावली होती. पिवळ्या रंगाची ओढणी घेतली होती. अमनप्रीतच्या पालकांनी तिला इथे पाठवले. ती... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि सिंचनासाठी मदत करायचे.\"\n\nमहिलांनी कृषी कायद्याविरोधात लढणे गरजेचे आहे. कारण बदलांचा परिणाम त्यांच्यावर सर्वाधिक होतो. त्या सांगतात, \"ही आमची जमीन वाचवण्याची लढाई आहे.\"\n\nकेवळ शेतीचा सहारा\n\nकाही स्त्रिया कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलनाच्या ठिकाणी जातात. तर काही घरात थांबतात. काही आपल्या गावात या कायद्यांविरुद्ध रॅली काढत आहे. लोकांना जागरूक करत आहेत.आंदोलनस्थळी रेशन पाठवत आहेत.\n\nनऊ महिलांसोबत 12 वर्षाचा मुलगा आला होता. त्याचे नाव गुरजीत सिंह. त्याने पिवळ्या रंगाचे टि-शर्ट घातले होते. त्याने उजव्या बाजूला युनियनचा बिल्ला लावला होता. तो म्हणाला, \" मी शेतकऱ्याचा मुलगा आहे.\"\n\nट्रॉलीत तळ ठोकून असलेल्या या स्त्रिया मोठ्या घरातील नव्हत्या. जसवीर कौर आणि 12 वर्षीय अमनदीप कौर (35) यांच्या आईसारख्या काही स्त्रियांनाही पती नाहीत.\n\nअमनप्रीत कौर म्हणाली की, तिच्या कुटुंबाकडे फक्त तीन एकर जमीन आहे. तर अमनदीप कौर म्हणाल्या, तिच्याकडे फक्त पाच एकर जमीन आहे. आंदोलन सुरू झाल्यावर सासूबाईंनी त्यांनात्यांच्याबरोबर येण्यास सांगितले. \"आम्ही श्रीमंत असतो तर आम्ही इथे येऊन या धरणे आंदोलनात का बसलो असतो,\" ती म्हणाली. पतीच्या निधनानंतर ती शेतात काम करत होती.\n\nअमनदीप यांनी सांगितले, \"शेती आम्हाला राजा बनवते असे नाही. यात तर नुकसान होते. पण ही एकच गोष्टी आहे जी आमच्याकडे आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही लढू.\"\n\nअमनदीप आणि अमनप्रीतसारख्या तरुणी धुणीभांडी आणि स्वयंपाक करत आहेत, तर मनजीत कौर (72) आणि गुरदीप कौर (60) यांच्यासारख्या वृद्ध स्त्रिया स्वयंपाकघराचे काम करत आहेत.\n\nमनजीत कौर यांचे पती जगजित सिंह हे गावाचे प्रमुख आहेत. गावात त्यांची 20 एकर जमीन आहे. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची दोन मुलं शेती सांभाळत आहेत.\n\nमहिलांनी एकत्र राहत इथे आपले छोटेसे कुटुंब बनवले आहे. यापैकी काही महिला परत जातील तर काही पुन्हा इथे येतील. 'रंग दे बसंती चोला' गाणं गात या महिला भगत सिंह यांचं स्मरण करत होत्या.\n\nजसबीर कौरने सांगितले, \"पिवळा आमचा रंग आहे.\"\n\nहसत हसत संकटांचा सामना\n\nया महिलांनी सांगितले की, शौचालयासारख्या छोट्या-मोठ्या अडचणी आहेत. पण जवळच्या कारखान्यांनी त्यांना शौचालयाचा वापर करण्याची परवानगी दिली आहे. त्या दररोज अंघोळ करतात. एवढ्या थंडीत बाहेर राहणं सोपं नाही. पण त्या हसत हसत राहत आहेत. गाणं गात आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. \n\nया महिला लंगर..."} {"inputs":"...ी मी काहीच करू शकत नव्हतो. \n\nसगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे आम्ही एकमेकांच्या जवळ येऊ शकत नाही, सेक्स करू शकत नाही. माझ्यासमोर कपडे काढणं, किंवा तसं वावरणं लिअॅनला खूप कठीण जातं. \n\nआम्ही जवळ आलो त्याला आता महिने उलटले असतील. तेव्हा आमच्यात फोरप्ले झाला होता. \n\nसेक्स करताना ती कम्फर्टेबेल व्हावी म्हणून सहसा मी थांबतो आणि तिला पुढाकार घेऊ देतो. पण त्रासदायक गोष्ट म्हणजे मी पुढाकार घ्यावा असं तिला वाटत असतं. परिणामी आम्ही क्वचितच एकमेकांच्या जवळ येऊन काही 'करू' शकतो.\n\nआम्ही जवळ येऊ शकत नाही \n\nआम्ही जवळ ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हिने उलटून गेले आहेत आणि या लहानसहान गोष्टी साचायला लागल्यायत.\n\nती अनेकदा असं करते. दुकानातून किंवा बारमधून निघून जाते, जवळपासच्या कोणामुळे बीडीडी ट्रिगर झाल्याने संतापते आणि त्यामुळे माझ्यावर किंचाळते. \n\nदिलासा देण्याचा प्रयत्न \n\nत्या दिवशी बारमधल्या घटनेनंतर हे सगळं जास्त होत असल्याचं मी तिला सांगितलं. तिने जर यासाठी मदत घेतली नाही तर मी हे अजून सहन करू शकणार नसल्याचंही तिला सांगितलं. \n\nकधी कधी तर मला लिअॅन म्हणजे दोन व्यक्ती असल्यासारखं वाटतं. माझं प्रेम असलेली लिअॅन आणि तिच्या आतला बीडीडी. \n\nती जे काही बोलते त्याला थेट प्रतिक्रिया देणं मी टाळतो. ती म्हणाली, 'मी निबर दिसते', तर काही बोलण्याऐवजी मी तिच्या दंडाला किंवा हाताला स्पर्श करून किंवा मिठी मारून दिलासा देण्याचा प्रयत्न करतो.\n\nमाझ्या कुटुंबाला आणि मित्रांना बरेच दिवस मी ही गोष्ट सांगितली नव्हती कारण ही लिअॅनची 'खासगी गोष्ट आहे' असं मला वाटत होतं. पण मागच्या वर्षी मला माझ्या मनात साचून राहिलेल्या गोष्टी मोकळ्या कराव्याशा वाटत होत्या म्हणून मग मी माझ्या आईवडिलांना सांगितलं.\n\nत्या दोघांनीही मला पाठिंबा दिला. माझी आई मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करते आणि लिअॅनची परिस्थिती समजू शकते. पण मी आनंदी असणं तिच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मी खुश असल्याचं मी तिला कायम सांगत असतो. \n\nमित्रांची गोष्ट वेगळी आहे. त्यांना बीडीडीबद्दल नुकतंच समजलं. माझ्यात आणि लिअॅनमध्ये जवळीक नाही, हे समजून घेणं त्यांना सर्वात जास्त कठीण जातंय. 'आम्ही नसतो हे सहन करू शकलो' प्रकारच्या कॉमेंट्स मला अनेकदा ऐकाव्या लागतात.\n\nपण लिअॅनचं आणि माझं एकमेकांवर प्रेम आहे आणि माझा त्या प्रेमावर विश्वास आहे. \n\nयेणारा प्रत्येक दिवस मी नवा मानतो आणि आम्ही एकत्र जो काही चांगला वेळ घालवतो तो मी साजरा करतो. अजूनही आम्ही रोज हसतो, एकमेकांसोबत सगळं शेअर करतो आणि ती अजूनही माझी बेस्ट फ्रेंड आहे.\n\nलिअॅनचा बीडीडी कधीही पूर्णपणे जाणार नाही, याची मला जाणीव आहे. पण मला त्याची तीव्रता कमी झाली तर आवडेल म्हणजे लिअॅनला स्वतःविषयी चांगलं वाटू शकेल आणि मला सतत जपून पावलं टाकण्याची गरज भासणार नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी या निवडणुकीतील नेमकी ओळख काय आहे? लिंगायत समाजाचे धर्मगुरू की वंचितांमधून पुढं आलेलं नेतृत्व? या प्रश्नावर ते म्हणाले, \"तुम्ही एकच गोष्ट फिरवून फिरवून विचारत आहात. थोडं विकासावरही बोलू. त्यावरही विचार करू. इथून पलायन करणाऱ्या तरूणांना इथंच रोजगार कसा मिळेल हे बघू. मी धर्म, जातीच्या आधाराला मानत नाही. ही जागा राखीव आहे याचा अर्थ असा नाही की त्याभोवतीच फिरायला पाहिजे.\"\n\nकोण आहेत जयसिद्धेश्वर स्वामी?\n\n63 वर्षाच्या जयसिद्धेश्वर स्वामी यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यात झाला आहे. त्यांनी 1978-79 मध्ये बन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी इथून लढणं आणि त्याला लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंचं आव्हान हे प्रतिकात्मक मानलं जात आहे.\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी यांच्या पहिल्या पाच वर्षांच्या कार्यकाळामुळे जागतिक व्यासपीठावर त्यांच्या नावाची चर्चा होऊ लागली. सर्व देशांमध्ये प्रवासी भारतीयांनी त्यांचं ज्या धूमधडाक्यात स्वागत केलं ते उत्कृष्ट होतं. मात्र, गेल्या वर्षभरात त्यांचे दौरे कमी झाले आणि भारतात घडलेल्या काही अंतर्गत घडामोडींमुळे त्यांची प्रतिमा डागाळली.\"\n\nकाश्मीर\n\nगेल्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढला आणि तिथे संपूर्ण संचारबंदी लागू केली. त्यानंतर जागतिक पातळीवर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. \n\nपाकिस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"काऱ्यांनीदेखील अल्पसंख्याकांच्या अधिकारांप्रति देशाच्या घटनात्मक कटिबद्धतेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत.\"\n\nदिल्ली हिंसाचारावरून आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिक्रिया\n\nमलेशियाच्या मुहातीर मुहम्मद यांनी पंतप्रधान या नात्याने CAA आणि दिल्ली हिंसाचारावरून भारतावर उघडपणे टीका केली. काश्मीर मुद्द्यावर टीका करून त्यांनी आधीच मोदी सरकारची नाराजी ओढावून घेतली होती. \n\nपाकिस्ताने पंतप्रधान इमरान खान यांनी दिल्ली हिंसाचारावर ट्वीट केलं. मात्र त्याचा मोदी सरकारवर काहीही परिणाम झाला नाही. \n\nमात्र, इराण आणि टर्कीने याचा तीव्र शब्दात विरोध केला आणि बांगलादेशात निदर्शनंही झाली. \n\nभारतात आपली मुस्लीम विरोधी प्रतिमा अंतर्गत राजकीय षडयंत्र असल्याचं सांगण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी आखाती देशांबरोबर आपल्या चांगल्या संबंधांवर कायमच भर दिला आहे. \n\nभारताच्या इतिहासात आखाती देशांबरोबर भारताचे सर्वात चांगले संबंध आपल्या काळात असल्याचा नरेंद्र मोदी यांचा दावा आहे. मालदीव आणि बहरीन यांनी त्यांना सर्वोच्च सन्मान दिला आहे. \n\nमात्र, दिल्ली हिंसाचार आणि त्यानंतर कोरोना विषाणूच्या संकटात भारतात मुस्लिमांना टार्गेट केलं जात असल्यावरून आखाती देशांनी तीव्र शब्दात टीका केली आहे. केंद्र सरकारने ही टीका गांभीर्याने घेतली की नाही, याचे स्पष्ट संकेत मिळालेले नाहीत. \n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा पहिला भारत दौरा\n\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप 25 फेब्रुवारी रोजी केवळ एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर आले होते. मात्र, हा दौरा मोदी 2.0च्या पहिल्या वर्षातलं सर्वात मोठी यश मानलं जात आहे. \n\nवॉशिंग्टनमध्ये भारतीय वंशाच्या पत्रकारांच्या मते ट्रंप यांच्या दौऱ्याकडे भारताच्या मुत्सद्देगिरीचा विजय म्हणून बघता येऊ शकेल. गेली अनेक वर्ष वॉशिंग्टनमध्ये राहणारे पत्रकार चिदानंद राजघट्टा यांनी लिहिलेल्या लेखात हे मोदींचं यश असल्याचं म्हटलं आहे. \n\nया दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण करारावर स्वाक्षरीही केली आहे. स्वतः राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी या कराराची घोषणा केली. ते म्हणाले, \"आज आम्ही भारतासाठी अपाचे आणि MH-60R हेलिकॉप्टरसकट तीन अब्ज डॉलर्सहून अधिकचे अमेरिकी संरक्षण उपकरण खरेदीसाठी करार करत परस्पर संरक्षण सहकार्याचा विस्तार केला आहे.\" \n\nते पुढे म्हणाले, \"आमचे अतिरेकी खांद्याला खांदा लावून काम करत आहेत आणि म्हणूनच हे करार आमची संयुक्त संरक्षण क्षमता वाढवेल.\"\n\nमात्र,..."} {"inputs":"...ी यांनी हे सोपस्कार करण्यापासून एक सोयीस्कर अंतर राखलं होतं. त्यामुळेही विरोधी पक्षाला जो मुद्दा हवा होता तो त्यांना मिळाला नाही.\"\n\nप्रचारादरम्यान काय-काय झालं?\n\nकोठारी पुढे म्हणाले की, \"भाजपला #विकास_पागल_झाला_आहे या ट्रेंडला विरोध करावा लागला. कारण ज्या विकासाच्या 'गुजरात मॉडेल'वर त्यांनी देशात सत्ता मिळवली होती, तोच मुद्दा आता गुजरातमध्ये पणाला लागला होता.\n\n\"एकाबाजूला गुजरातमध्ये खरंच विकास झाला आहे, हे सिद्ध करायचं आहे. तर दुसऱ्या बाजुला काँग्रेस आधीसारखीच डागाळलेली आहे, ती फार भ्रष्टाचारी आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुढे सांगतात की, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी जादुगार लोकांनी प्रचार केला होता. तोच प्रयोग गुजरातमध्ये परत केला आहे.\n\n\"पण हा प्रयोग आता अल्पउत्पन्न गटात किती यशस्वी होतो, हे बघावं लागेल. भाजपनं GST आणि नोटाबंदी या निर्णयाच्या बचावात तसंच महागाईबाबत काहीही म्हटलेलं नाही. भाजपनं आता गुजरात आणि गुजरातीचा मुद्दा उचलून धरला आहे.\" \n\nया सर्व घडामोडींमध्ये लक्षात घेण्याची गोष्ट अशी आहे की, कोणताच पक्ष यावेळी धार्मिक ध्रुवीकरणाबद्दल बोलत नाही आहे. नरेंद्र मोदी यांनी सुद्धा राम मंदिराचा उल्लेख केला, पण तो कपिल सिब्बल यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात केला. आणि तरी त्यांनी त्याला धर्मनिरपेक्षतेचा रंग दिला नाही.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी यादी मंजूर केलेली नाही.\n\nया नियुक्त्या हा राज्यपालांचा अधिकार असला तरी त्या राज्य सरकारच्या सल्ल्याप्रमाणे केल्या जातात. राज्यपालांनी या नेमणुका अडवून धरल्याने आता सरकारराज्यपालांच्या अंतर्गत येणाऱ्या विकास महामंडळांच्या नियुक्त्या अडवून धरतंय असाच याचा अर्थ घेतला जातोय.\n\nविरोधी पक्षनेत्यांनी आज त्यावरून सरकारवर थेट आरोपही केला.\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\nअजित पवारांच्या निवेदनावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"मी दादांचे आभार मानतो की त्यांच्या मनातलं ओठावर आलं. 12 आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. विकास मंडळांच्या निधीमुळे मराठवाडा, विदर्भात प्रामुख्याने सिंचन प्रकल्प आणि रस्त्यांची कामं होत असतात. विलंब केल्याने प्रकल्प रखडतात शिवाय प्रकल्पांची किंमत वाढते. याचा फटका सामान्य लोकांना बसतो.\"\n\n\"विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची फार ताकद नाही. पण अशा वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेला तडाखा बसणार. याचा फटका काँग्रेस आणि शिवसेनेलाही बसू शकतो,\"\n\nविकास मंडळांचा किती उपयोग झाला? \n\nया विकास मंडळांचा उद्देश होता राज्यातल्या मागास प्रदेशांना इतर प्रगत प्रदेशांच्या बरोबरीत आणणं.\n\nस्थापनेपासून साधारण 17-18 वर्षांत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात ही मंडळं कितपत यशस्वी झाली आहेत हा सुद्धा प्रश्न आहेच.\n\nयाबद्दल बोलताना राज्यशास्त्राचे अभ्यासक भारत पाटील म्हणतात, \"मंडळं स्थापन झाली पण राज्याच्या मुख्य विकासधोरणाचा आणि या मंडळांच्या धोरणांचा समन्वय आहे का? जर राज्याचे औद्योगिक विकासाचे पट्टे ठाणे, मुंबई, पुणे असेच मर्यादित राहणार असतील तर काय उपयोग?\" त्या-त्या प्रदेशात होणाऱ्या शेती तसंच इतर उद्योगधंद्यांना पूरक उपक्रम या मंडळांकडून नीट राबवले जात नाहीत असंही भारत पाटील म्हणाले.\n\nराज्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नितीन बिरमल ही मंडळं बदललेल्या काळाशी सुसंगत आहेत का याकडे लक्ष वेधतात. ते म्हणतात, \"जागतिकीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात, म्हणजे 2010 नंतर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमधून विकासाचं मॉडेल तयार झालंय त्यामुळे सरकारचा गुंतवणुकीचा भर कमी झाला. या मंडळांच्या माध्यमातून सुरुवातीला इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलंही असेल पण तेसुद्धा नागपूर, औरंगाबादसारख्या शहरांच्या भोवतीने झालं. त्यामुळेच काही तज्ज्ञांनी विकासाचं एकक हे प्रादेशिक पातळीवरून तालुका पातळीवर आणण्याचा सल्ला दिलाय.\"\n\nविदर्भ आणि मराठवाडा वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकच विकास मंडळ आहे. त्यातही प्रादेशिक असमतोलाच्या आणि निधीवाटपाच्या मुद्द्यावरून कुरबुरी सुरूच असतात. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या वर्चस्वामुळे उत्तर महाराष्ट्र किंवा कोकणाला न्याय मिळत नाही अशी तक्रार यापूर्वी झालेली आहे.\n\nविधानसभेत अजित पवारांनी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रासाठी स्वतंत्र वैधानिक विकास मंडळांच्या निर्मितीसाठी राज्याने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवले असल्याची माहितीही दिली.\n\nसध्यातरी मंडळांचा विषय सरकार आणि राजभवनाच्या राजकारणात अकडलेला दिसतोय.\n\nहे वाचलंत..."} {"inputs":"...ी रिकव्हरी होण्यासाठी मदत होते. आम्ही, व्हायरसचे व्हायटल अॅन्टीजीन ओळखून त्याविरोधात अॅन्टीबॉडीज तयार केल्या आहेत.\"\n\nसाईड इफेक्टचा धोका आहे?\n\nइंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे सांगतात, \"ही पद्धत फार जुनी आहे. पूर्वी रेबीजविरोधी लस अशा पद्धतीने बनवण्यात येत होती. मात्र, आता नवीन पद्धतींमुळे ही मागे पडलीये.\"\n\nतज्ज्ञांच्या मते, या पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या औषधांचे साईड इफेक्ट होण्याचा धोका आहे. \n\n\"या पद्धतीने बनवण्यात येणाऱ्या लशीच्या अनेक रिअॅक्शन येत होत्या. सिरममध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाईम्सच्या माहितीनुसार, दक्षिण अमेरिकेतील कोस्टरिकामध्ये घोड्यांच्या प्लाझ्मापासून बनवण्यात येणाऱ्या सिरमचा कोव्हिड रुग्णांवर काय परिणाम होतो यावर अभ्यास करण्यात आला होता. \n\nपण, या संशोधनाचे अपेक्षित परिणाम आढळून आले नसल्याचं कोस्टारिकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. \n\nकोस्टारिका सोशल सिक्युरिटी सिस्टिमच्या अध्यक्ष रोमन मकाया यांनी पत्रकारांना, क्लिनिकल ट्रायलमध्ये या सिरमचा फार कमी परिणाम कोव्हिड रुग्णांवर झाल्याची माहिती दिली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ी लढा दिलेले हाजी महबूब म्हणतात, \"एवढ्या लांब जमीन देऊन उपयोग नाही. अयोध्येतला मुसलमान तिथे जाऊन नमाज अदा करू शकत नाही. आम्ही आधीच सांगितलं होतं की आम्हाला जमीन नको आणि द्यायचीच होती तर अयोध्येत आणि शहरातच द्यायला हवी होती.\"\n\nया खटल्यात पक्षकार असलेले इकबाल अंसारी यांचंही असंच काहीसं म्हणणं आहे. ते म्हणतात, \"बाबरी मशीद अयोध्येत होती आणि तिच्यासाठी जमीनही अयोध्येतच द्यायला हवी होती. जिथे आधीच मशीद आहे ती जमीनही विकसित करता येऊ शकली असती. सरकार अयोध्येत भूखंड देणार नसेल तर लोक घरीच नमाज अदा करतील.... उर्वरित लेख लिहा:","targets":"बर 1992 रोजी कारसेवकांनी जवळपास साडेचारशे वर्षांपूर्वीची बाबरी मशीद पाडली होती. त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार होतं. या घटनेनंतर राज्य सरकार बरखास्त करण्यात आलं होतं. \n\nतत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी हे कृत्य भयंकर असल्याचं म्हणत मशीद नव्याने बांधण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, त्यानंतर 7 नोव्हेंबर 2019 पर्यंत हे प्रकरण कोर्टात अडकून होतं. \n\nगेल्या वर्षी 9 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने या खटल्याचा सर्वसंमतीने निकाल दिला होता. \n\nअयोध्येतला 2.77 एकरचा संपूर्ण वादग्रस्त भूखंड राम मंदिर उभारणीसाठी देण्याचा आणि मुस्लीम पक्षाला मशीद बांधण्यासाठी 5 एकर पर्यायी भूखंड देण्याचा निकाल सुनावण्यात आला होता. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी वाटत नाही, मात्र कोरोनाचा वापर इथले अधिकारी वेगळ्या कारणासाठी करतायेत, याची त्यांना भीती वाटते. कोरोनाचा प्रसार होण्याआधी अल्जीरियात शांततेच्या मार्गानं आंदोलनं सुरू होती.\n\nअरबीत यांना हिराक किंवा आंदोलनं म्हणतात. याच आंदोलनांमुळे 20 वर्षांपर्यंत सत्तेत राहिल्यानंतर राष्ट्रपती अब्देलअजीज बोतेफ्लिका यांना एप्रिल 2019 मध्ये खुर्चीवरून पायउतार व्हावं लागलं होतं.\n\nयानंतर अल्जीरियात आनंदोत्सव साजरा झाला. मात्र, बोतेफ्लिका यांची जागा घेण्यासाठी उत्सुक असलेले सर्वच उमेदवार बोतेफ्लिका यांचेच साथीदार ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात.\n\nमात्र, या कथानकाकडे अनेक अंगानं पाहिलं जाऊ शकतं, त्याचे अर्थ लावले जाऊ शकतात. यात हुकूमशाही राज्याच्या अतिरेकाचे काही धडेही लपलेले आहेत.\n\nहिराक मीम्स नावाने फेसबुक पेज चालवणाऱ्या वालिद केचिडा या तरुणाला एप्रिलमध्ये राष्ट्रपती आणि धार्मिक अधिकाऱ्यांची खिल्ली उडवल्याप्रकरणी अटक करण्यात आली.\n\nमात्र, 5 जुलै रोजी स्वातंत्र्यदिनी अधिकाऱ्यांनी काही राजकीय कैद्यांना सोडलं होतं. मात्र, केचिडांसारखे हाय-प्रोफाईल कैद्यांना सोडलं नाही.\n\nयाच महिन्याच्या सुरुवातीला वरिष्ठ पत्रकार कालेद द्रारेनी यांना निशस्त्र गर्दीला चिथावणी दिल्याप्रकरणी आणि राष्ट्रीय एकतेला धोका पोहोचवल्याप्रकरणी तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.\n\nआरोग्य संकट आणि आंदोलनं\n\nअल्जेरियन सरकारनं फेक न्यूजविरोधात एक कायदाही मंजूर केलाय. त्याचसोबत, कोरोना आणि आंदोलनांचं वृत्तांकन करणाऱ्या तीन वेबासईट्सही ब्लॉक केल्यात.\n\nरेडिओच्य माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. या रेडिओ कोरोना इंटरनॅशनलची सुरुवात अब्दुल्ला बेनादोदा यांनी केली होती. बेनादोदा एक अल्जीरियन पत्रकार आहे, ते सध्या अमेरिकेतील प्रांतात राहतात. \n\n2014 मध्ये बेनादोदा हे राष्ट्रपतींचे भाई सैद बोतेफ्लिका यांच्या विरोधात होते. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे पत्नीसह त्यांनी देश सोडला.\n\nदर मंगळवारी आणि शुक्रवारी रेडिओवरून आंदोलनांची माहिती देणारा कार्यक्रम सादर केला जातो. आंदोलनाची ताकद कायम ठेवण्यासाठी या रेडिओवरून दिलेल्या माहितीची मदत होते, असं बेनोदोदा यांचं म्हणणं आहे.\n\n'द प्लेग' कादंबरीत फ्रेंच पत्रकार रेमंड रँबर्ट होते. तेही ओरानमध्ये घरांच्या स्थितीची माहिती देत. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना या माहितीचा उपयोग होत असे, असं कादंबरीत आहे.\n\nबेनादोदा हे आल्बेर काम्यूच्या रेमंड रँबर्ट या पात्राशी जवळीक साधणारं आहे.\n\nबेनादोदा हे देशाबाहेर अडकलेत, मात्र मायदेशी परतण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. मात्र मायदेशातला दबावतंत्र, फासिझम त्यांना येऊ देत नाही आणि त्यामुळे त्यांच्यातील अस्वस्थता वाढतेय.\n\nहिंसेविरोधात टीका\n\nअल्जेरियात गदारोळ होण्याची भीती इतर लोकांप्रमाणे बेनादोदा यांनाही आहे. 1990 च्या दशकात जेव्हा लष्कराने इस्लामिक बंडाचा सामना केला होता, तेव्हा जवळपास दोन लाख लोकांचा मृत्यू झाला होता आणि जवळपास 15 हजार लोक जबरदस्तीने गायब..."} {"inputs":"...ी वाढवायची आहे. लसीकरणाचा वेग दुप्पट करण्याच्या दृष्टीने काम करत आहोत. वाढती रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लसीकरण हा मोठा पर्याय आहे.\"\n\nआरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढतोय तर आगामी काळात बेड्सची संख्याही अपुरी पडेल अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे.\n\nराज्यात सध्या लागू असलेले निर्बंध:\n\n\"जनतेने ही कोरोनाचे नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील हे लक्षात घ्यावे,\" असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.\n\nसत्ताधारी पक्षांचाही लॉकडॉऊनला विरोध?\n\nविरोधकांसह ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोऊ देऊ नये,\" असंही त्यांनी सूचवलं आहे.\n\n'मातोश्री'त बसून मुख्यमंत्र्यांना कसे कळणार?'\n\nविरोधकांनीही लॉकडॉऊनला विरोध केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लॉकडॉऊन हे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला उत्तर नाही अशी भूमिका मांडली आहे.\n\nते म्हणाले, \"आता तुम्ही लॉकडॉऊन केलं तर एक रुपयाचं पॅकेज तुम्ही देणार नाही. वर्षभर लोक कसे जगले हे तुम्हाला मातोश्रीत बसून कसे कळणार? त्यासाठी तुम्हाला बाहेर फिरावे लागेल.\" असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला.\n\nचंद्रकांत पाटील\n\n'लॉकडॉऊन से डर नहीं लगता साहेब, गरिबीसे लगता है' अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावर यांनी दिली.\n\n\"मागील वर्षभरात गरिबांना प्रचंड अडचण झाली आहे. त्यांना रोज काम केल्याशिवाय पर्याय नाही. सरकारचे नियम जनतेने पाळले आहेत. थाळ्या पण वाजवल्या. कोमट पाणीही प्यायले. पण तरीही महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या का वाढते आहे? याचे गूढ उकलेना. बंगाल, तामिळनाडूमध्ये सर्व नियम पायदळी तुडवून लाखोंच्या सभा सुरू आहेत. तिथे कोरोना कसा वाढत नाही?\" असा प्रश्नही बाळा नांदगावर यांनी उपस्थित केला. \n\nमहाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या\n\nराज्यामध्ये 30 मार्च रोजी 27,918 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या आता 3 लाख 40 हजार 542 एवढी झाली आहे.\n\nमहाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 27 लाख 73 हजार 436 एवढी झाली आहे.\n\nलोकांची गर्दी\n\nराज्यात मंगळवारी, 30 मार्च रोजी 23,820 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर कोरोनामुळे 139 मृत्यूंची नोंद झाली.\n\nमुंबईमध्ये 4760 नवीन रुग्णांची नोंद झाली.\n\nपुणे महापालिका क्षेत्रात 3287 तर नागपूर महापालिका क्षेत्रात 766 रुग्णांची नोंद झाली.\n\nनाशिक महापालिका क्षेत्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. इथे शुक्रवारी 1723 रुग्णांची नोंद झाली.\n\nराज्याचा रिकव्हरी रेट सध्या 85.71% आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्याचा रिकव्हरी रेट कमी होताना दिसतोय.\n\nसध्या महाराष्ट्रात 3 लाख 40 हजार 542 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूंचा आकडा 54 हजार 422 वर पोहोचला आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर..."} {"inputs":"...ी वेत्झ्मन म्हणतात, \"आपल्याला हळूहळू या गुरगुरण्याबद्दलची माहिती मिळू लागली आहे आणि त्यात अनुत्तरित प्रश्नच अधिक आहेत. मांजराची गुरगुर हे सामान्यतः आनंद दाखवत असले तरी काहीवेळा ते भीती, ताण किंवा अस्वस्थतेचेही लक्षण असू शकते. मात्र सुदैवाने अनेकदा गुरगुर ही आनंदाची असते.\" \n\nवेत्झ्मन म्हणतात, \"अनेक दशके हे मानण्यात आले होते की मांजरांची गुरगुर हे त्यांच्या संवाद साधण्याचे एक माध्यम आहे. सन 2000च्या सुरुवातीच्या काळात असे गृहीतक मांडले गेले की गुरगुरण्यामागे इतरही कारणे असू शकतात. एलिझाबेथ वोन मग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणून असेल किंवा आपण ही गोष्ट आपापसांत वाटून घेऊया म्हणून असेल, पण नक्की कोणत्या कारणाने त्या हा संवाद साधतात किंवा त्यांना नक्की काय म्हणायचे असते हे अज्ञात आहे. मार्जारविश्वातल्या संवाद साधण्याच्या पद्धतींबद्दल जे संशोधन आतापर्यंत झाले आहे त्यापेक्षा कित्येक पटींनी अधिक संशोधन होणे गरजेचे आहे.\" \n\nएक गृहीतक असे की मांजराची गुरगुर ही एक रोगनिवारक प्रक्रिया आहे. या गुरगुरण्यामध्ये अंतर्भूत असणार्‍या कंपनांमुळे मांजराला स्वतःचा तणाव दूर करायला मदत होते. या कंपनांची फ्रिक्वेन्सी साधारण 20 हर्टस् ते 150 हर्ट्स असते. ही फ्रिक्वेन्सी हाडे मजबूत करायला उपयोगी ठरते असे म्हटले जाते.\n\nकंपनांच्या विरोधात हाडे आपली ताकद लावत असल्याने हळूहळू हाडे मजबूत होत जातात. इतर फ्रिक्वेन्सी याच प्रकारचा परिणाम टिश्यूजवर दाखवू शकतात. \n\n\"25 ते 100 हर्ट्सच्या दरम्यानच्या फ्रिक्वेन्सीचे गुरगुरणे हे मानवाच्या रोगनिवारक थेरपीसाठी उपयोगी सिद्ध झालेल्या फ्रिक्वेन्सीचेच असते. तज्ज्ञांच्या मते हाडे 20-25 हर्ट्स या फ्रिक्वेन्सीला तर त्वचा आणि टिश्यूज 100 हर्ट्स पर्यंतच्या फ्रिक्वेन्सीला प्रतिसाद देतात,\" वेत्झ्मन म्हणतात. \n\nयामुळेच आपण मांजरांना अनेकदा झोपेत गुरगुरताना ऐकतो. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा हा त्यांचा मार्ग आहे. \n\nआजकालची मांजरं बहुतेकदा जखमा टाळण्यासाठी दिवसभर पडून राहून, लोळत राहून आराम करणे पसंत करतात. मात्र त्यांची गुरगुर ही त्यांच्या हाडांना आणि स्नायूंना बळकट ठेवण्याचा उत्तम पण कमी ऊर्जा खर्च होणारा मार्ग आहे. त्यांची ही गुरगुर केवळ त्यांच्या स्वतःसाठीच नव्हे तर त्यांचे मालक आणि पालक असलेल्या माणसांसाठीही तितकीच उपयोगाची ठरू शकते. \n\nमांजर पाळणे हा तणावमुक्तीचा सोपा आणि परिणामकारक मार्ग असल्याचे सिद्ध झालेले आहे. मांजर पाळणे, त्याची काळजी घेणे या गोष्टी हृदयविकाराच्या शक्यता दोन तृतीयांश प्रमाणात कमी करतात. त्यांच्या गुरगुरण्याच्या फ्रिक्वेन्सी या केवळ त्यांच्याच नव्हे तर आपल्याही तब्येतीवर चांगला परिणाम करतात. \n\n\"मांजरांची गुरगुर ही माणसासाठीही फायदेशीर आहे,\" वेत्झ्मन म्हणतात. \n\n\"केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही त्यांच्या या गुरगुरण्याला आपण नेहमीच प्रतिसाद देत असतो. त्यांच्या या गुरगुरण्याने आपल्यालाही आनंद होतो आणि शांत वाटते. या शांततेच्या कारणामुळेच माणसाने आपसूकच जास्त गुरगुर करणार्‍या मांजरींना जवळ केलं..."} {"inputs":"...ी वेळासाठी सर्वंकाही शांत होतं. पोलीसही आले होते. पण अर्ध्या तासानंतर अचानकच 300 ते 400 लोकांचा जमाव आला. त्यांनी घराची तोडफोड केली. तिची साडी ओढली, पेटीकोट ओढला आणि तिला बाहेर काढलं. हे चुकीचं होतं पण जमाव कुठे कुणाच्या नियंत्रणात असतो?\" ती व्यक्ती पुढे सांगत होती. \n\nमहिलेला लक्ष्य करण्यात आलं \n\n\"स्थानिक लोकांमध्ये या महिलेविषयी पूर्वीपासूनच राग होता. हलचल थिएटर आणि ऑर्केस्ट्रा ग्रूपच्या आड ही महिला देहव्यापार करत आहे, असा लोकांचा आरोप आहे,\" असं स्थानिक पत्रकार मुकेश कुमार सांगतात. \n\n\"महिलेच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आहेत. सध्या त्यांना उपचाराची गरज आहे,\" आरा सदर हॉस्पिटलचे प्रभारी सतीश कुमार सांगत होते. \n\nरेल्वे मार्गाजवळ तरुणाचा जो मृतहेद मिळाला होता, त्याची हत्या झाल्याचं पोलिस चौकशीत स्पष्ट झालं आहे. \n\nपोस्टमॉर्टम रिपोर्टचा उल्लेख करत पोलीस अधीक्षक अवकाश कुमार यांनी सांगितलं, \"मृत व्यक्तीच्या गळ्यावर जखमेची खूण मिळाली आहे, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं आहे. त्यामुळे प्रथमदर्शनी ही घटना हत्या आहे, असंच वाटतं.\"\n\nगळा दाबून तरुणाची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज आहे. पोलीस सर्व स्तरावर प्रकरणाची चौकशी करत आहेत. \n\n\"निष्काळजीपणा केल्याच्या आरोपाखाली पोलीस अधिकारी कुंवर गुप्ता यांच्यासहित 6 जणांना निलंबित करण्यात आलं आहे. पीडित महिलेला पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे. व्हीडिओ फुटेजच्या आधारे, महिलेला विवस्त्र करण्याच्या आरोपाखाली 15 लोकांना अटक करण्यात आली आहे. पोलीस त्यांची चौकशी करत आहे. बाकीच्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत,\" भोजपूरचे जिल्हाधिकारी संजीव कुमार सांगतात. \n\nया घटनेत एससीएसटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असं पोलिसांचं म्हणणं आहे. \n\nया घटनेत अटक करण्यात आलेल्या लोकांचा कुठल्या राजकीय पक्षाशी संबंध आहे का, हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न केला. पण अजून तसं काही समोर आलं नाही, असं जिल्हाधिकाऱ्यांनी मला सांगितलं. \n\nशाहपूरहून आला जमाव\n\nया सर्वांत मला चकित करणारी बाब बिहिया पोलीस स्थानकात कैद असलेल्या सत्यनारायण प्रसाद उर्फ रौशन राज यांनी सांगितली. प्रसाद यांना सब्जी टोला इथल्या त्यांच्या राहत्या घरातून बुधवारी सकाळी पोलिसांनी पकडलं होतं. \n\n\"पोलिसांनी मला चुकीच्या पद्धतीनं अटक केली आहे, कारण गोंधळ घालणारी माणसं बिहिया बाजारची नव्हती तर शाहपूरची होती,\" असं प्रसाद यांचं म्हणणं होतं. \n\n\"बिहियाच्या लोकांचा या घटनेत काहीही सहभाग नाही. असं असतानाही पोलीस आमच्या लोकांना अटक करत आहे. गोंधळ घालणारा जमाव बाहेरून आला होता, या गोष्टीचा आमच्याकडे पुरावा आहे. त्या पुराव्यांआधारे पोलीस ही गोष्ट सिद्ध करू शकत नाही का? व्हीडियोत फक्त बिहियाचेच लोक दिसत नाहीत ना?\" प्रसाद पुढे सांगतात. \n\nमृतकाच्या बहिणीचा धक्क्यानं मृत्यू\n\nशाहपूरच्या दामोदरनगर इथल्या विमलेश यांच्या कुटुंबीयांची प्रकृती बिघडली आहे. आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर त्यांच्या बहिणाला हृदयविकाराचा झटका आला आणि मंगळवारी सकाळी..."} {"inputs":"...ी व्यक्त केली आहे. \n\nथोडक्यात कर वसुलीच्या मानाने संकलनातील वाटा महाराष्ट्राला मिळत नाही, अशीच राज्य सरकारची भूमिका आहे. आता सीमा शुल्क कमी झाल्याने हा वाटा आणखी कमी होणार आहे का? राज्यावर अन्याय होतोय का?\n\nमहाराष्ट्रातील कर वसुली आणि सीमा शुल्काचा वाटा\n\nमहाराष्ट्रात 2020-21मध्ये नेमकं किती करसंकलन झालं आणि केंद्राकडून राज्याला काय मिळालं, याची आकडेवारी सरकारी वेबसाईट्सवर आणि राज्याच्या बजेटमध्येही उपलब्ध आहे. \n\nयात 2020-21 साठी प्रस्तावित बजेटचा आधार घेतला तर राज्याचं एकूण कर संकलन 2,25,071 कोट... उर्वरित लेख लिहा:","targets":"गरज आहे. अशावेळी पेट्रोलचे दर नियंत्रित करण्यासाठीही सीमा शुल्काचा वापर केंद्रसरकार करत असतं. \n\nम्हणजे परदेशात पेट्रोलचे दर वाढले तर सीमा शुल्क कमी करून देशांतर्गत दर कमी करता येतात. भारतात एखाद्या वस्तूचं उत्पादन जास्त झालं असेल तर त्या वस्तूवरील सीमा शुल्क वाढवून तिची आयात नियंत्रित करता येते. या गोष्टीला रॅशनलायझेशन म्हणतात. \n\nआताच्या बजेटमध्येही सीमा शुल्काचे दर ठरवताना सरकारने रॅशनलायझेशन साध्य केल्याचं मत अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजीत फडणीस यांनी व्यक्त केलं आहे. \n\n\"केंद्राने काही गोष्टींवरील सीमा शुल्क वाढवलंही आहे. जसं की, कापूस, इलेक्टॉनिक वस्तू, सौरउर्जा इन्वहर्टर...या वस्तू भारतातच तयार व्हाव्यात, देशांतर्गत उत्पादन वाढावं हा सरकारचा त्या मागे हेतू आहे. सोन्याच्या किंमतीत अलीकडे झालेल्या वाढीमुळे दर नियंत्रणात आणण्यासाठी सीमा शुल्क कमीही करण्यात आलं आहे,\" असा युक्तिवाद डॉ. फडणीस यांनी केला. \n\nराज्यांचा महसूल कमी करण्यावरून सुरू झालेला वाद राजकीय आहे, असं फडणीस यांचं म्हणणं आहे. \n\nपण, जयंत पाटील यांच्या मागोमाग उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्र सरकारवर टीका करताना महाराष्ट्राला बजेटमधून योग्य वाटा न मिळाल्याची तक्रार केली आहे. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये ही तक्रार राजकीय वर्तुळात जोर धरू शकते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी श्रीकांत देसाईंच्या मार्फत स्थानिक गुंडाच्या टोळ्यांमधून गुन्हेगारी जगताकडे वळला.\n\nरवी पुजारी मुंबईत श्रीकांत मामाकडेच रहायचा आणि त्यांचा खास होता, असं पोलीस अधिकारी सांगतात.\n\nरवी पुजारीला ट्रॅक करणारे क्राइम ब्रँचचे अधिकारी म्हणतात, \"1994 मध्ये रवी पुजारीने अंधेरीमध्ये प्रदीप झालटेची हत्या केली. यात इतरही आरोपी होते. प्रदीप झालटेने श्रीकांत मामाची खबर पोलिसांना दिल्याचा त्यांना संशय होता. मुंबईत रवी पुजारीवर नोंदवण्यात आलेला खुनाचा हा पहिला गुन्हा होता. या प्रकरणी दोन-तीन महिन्यांनी त्याला जा... उर्वरित लेख लिहा:","targets":". त्यामुळे रवी पुजारी कुठून कॉल करतो? तो सद्य स्थितीत कुठे आहे. याची माहिती तपास यंत्रणांना मिळत नसे.\n\nमुंबई पोलीस दलातील अधिकारी सांगतात, \"रवी पुजारीला खंडणीची कोणतीही रक्कम छोटी नसायची. पैसे मागण्यासाठी 10 कोटींपासून सुरूवात करून शेवटी 4-5 लाख रूपयांना तो मान्य करायचा.\" \n\nशूटर्सना फक्त 2-4 हजार रूपयेच द्यायचा, असं पोलीस अधिकारी सांगतात. \n\nछोटा राजनसोबत वाद?\n\nरवी पुजारीच्या अंडरवर्ल्ड कारवाया ट्रॅक करणारे IPS अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर सांगतात, \"रवी पुजारी छोटा राजनपासून वेगळं होण्याचं कारण त्यांच्यातील वाद होते. ड्रग्जच्या व्यवसायामध्ये झालेलं नुसकान आणि इतर कारणांमुळे रवी पुजारी राजनपासून वेगळा झाला.\n\n\"त्याने स्वत:ची गॅंग तयार केली. पैसे कमावण्यासाठी खंडणी आणि वसूली सुरू केली. बिल्डर आणि बॉलीवूडचे कलाकार, निर्माते रवीच्या टार्गेटवर होते.\n\nपुजारीची बॉलीवूडवर दहशत?\n\nरवी पुजारीवर कोणते गुन्हे दाखल आहेत?\n\nरवी पुजारीने काही वर्षांपूर्वी अचानक मुंबईत दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी त्याच्या शूटर्सना मोक्काअंतर्गत अटक करण्यास सुरूवात केली.\n\nमुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, रवी पुजारीवर खंडणी, खूनाचा प्रयत्न आणि धमकीचे 78 गुन्हे दाखल आहेत. 10 प्रकरणांमध्ये रवी पुजारीवर खटला चालवण्याची परवानगी मिळाली आहे.\n\nक्राइम ब्रांच अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार, कोर्टाने रवी पुजारीला 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे. मुंबईतील आणखी 15 प्रकरणांमध्ये खटला चालवण्याची परवानगी मुंबई पोलीस मागणार आहेत.\n\nवरिष्ठ क्राइम रिपोर्टर सुनील मेहरोत्रा सांगतात, \"दिवंगत सहपोलीस आयुक्त हिमांशू रॉय मुंबई क्राइमब्रांचचे प्रमुख असताना पहिल्यांदा रवी पुजारीला परदेशात ट्रेस करण्यात आलं होतं. मुंबई पोलिसांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला ही माहिती दिली. पण, कारवाई होण्याआधीच रवी पुजारीने डर्बनमधील राहतं हॉटेल सोडलं.\"\n\nत्यानंतर आणखी एका वेळेस मुंबई पोलिसांना रवी पुजारीचं लोकेशन मिळालं होतं. एवढंच नाही, महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ IPS अधिकाऱ्याने एफबीआयकडे रवी पुजारीला ट्रॅप करण्यासाठी मदत मागितली होती.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी संख्या जिवंत असलेल्या युजर्सपेक्षाही अधिक असेल. म्हणजेच फेसबुक ही एक डिजिटल स्मशानभूमी होते आहे जिला थांबवणे आता शक्य नाही.\n\nअनेक फेसबुक प्रोफाईलवर खातेधारक मृत झाल्याची, या व्यक्तीचे आता फक्त 'स्मरण' होऊ शकते, अशी घोषणा करण्यात आली आहे. त्यांचे प्रोफाइल 'सदैव आठवणीत राहतील' अशा संदेशाने सजवण्यात आले आहेत आणि 'पिपल यू मे नो' किंवा 'वाढदिवसांचे रिमाइंडर्स' अशा फेसबुकच्या सार्वजनिक अवकाशात प्रकट होण्यापासूनही त्यांना रोखण्यात आले आहे.\n\nपण मृत पावलेले सगळेच फेसबुक युजर्स अशा पद्धतीने स्मरणार्थ झा... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण हा वेळ आपण फक्त आज खर्च करत असतो? एका अर्थाने आपण आपले चारित्र्यच तर लिहीत असतो.\n\nडिजिटल आत्म्याचं अस्तित्व कायम\n\nमी माझ्या आईला असे सांगतो की माझ्या नातवंडांना तिचे फेसबुक प्रोफाइल वाचून तिच्याबद्दल, म्हणजे त्यांच्या पणजीबद्दल माहिती मिळेल. समाजमाध्यमे कधीही पुसली जात नाहीत, हे गृहित धरले तर माझ्या आईच्या आयुष्यात आलेल्या सर्व महत्त्वाच्या घटनांची माहिती त्यांना फेसबुकसारख्या साइट्सवरच्या अधिकृत आत्मकथनावरून मिळेल.\n\nपण इतकेच नाही तर तिच्या आयुष्यातील लहानात लहान बाबी, तिच्या दैंनदिन आयुष्यातील महत्त्वाचा तपशील : जसे की काही नकला ज्यांनी तिला हसवले असेल, व्हायरल फोटो जे तिने शेअर केले होते, तिला आणि माझ्या वडिलांना कोणत्या रेस्तरॉमध्ये जेवण करायला आवडायचे, काही भरभरून हसवणारे बाष्कळ विनोद अशा सगळ्या गोष्टी. आणि अर्थातच या सगळ्यासह पोस्ट केले जाणारे भरपूर फोटो. या सगळ्यांचा नीट अभ्यास केला की माझ्या नातवंडांना त्यांच्या पणजीबद्दलची जरा जास्तीच माहिती मिळेल नाही का? \n\nसोशल मीडियावरच्या आपल्या वैयक्तिक नोंदी, माहिती एकप्रकारे आपला डिजिटल आत्मा असतो असे आपण म्हणू शकतो. म्हणजे बघा माझे फेसबुक नियमित फॉलो करणाऱ्यांना माझे धार्मिक विचार, माझी राजकीय भूमिका, माझ्या सहचराबद्दलचे माझे प्रेम, माझी साहित्यिक पसंत सगळेच माहिती असेल. मी उद्या जरी मरण पावलो तरी माझा हा डिजिटल आत्मा अस्तित्वात असणारच.\n\nगेल्या काही वर्षांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील काही कंपन्यांनी ही 'डिजिटल आत्मा' संकल्पना अधिक विकसित केली आहे. 2014 साली लाँच झालेल्या 'इटर्नी डॉट मी' (Eterni.me) ही वेबसाइट तुमची डिजिटल छबी तयार करण्याचे वचन देते. जी छबी तुमच्या मृत्यूनंतरही कायम राहणार असल्याचा त्यांचा दावा आहे. \n\nया वेबसाइटवरची माहिती बघा- \"आज ना उद्या मृत्यू तर अटळ आहेच. पण जर तुम्ही डिजिटल अवताराच्या स्वरूपात चिरंतन राहू शकलात तर...कारण या स्वरूपामुळे भविष्यात अनेकांना खरोखरच तुमच्या आठवणी, तुमच्या गोष्टी, तुमच्या कल्पना या सगळ्यांशी संवाद साधता येईल. तुम्ही जिवंत असताना जसे लोकांना तुमच्याबद्दलची माहिती मिळत होती तशीच माहिती या तुमच्या डिजिटल स्वरूपाकडून मिळणार आहे.\"\n\nजर इटर्नी डॉट मी (Eterni.me) सारख्या योजना यशस्वी झाल्या तर माझ्या नातवंडांना फक्त माझ्या आईबद्दलची माहितीच मिळणार नाही. जर शक्य झाले तर ते माझ्या आईच्या डिजिटल अवताराला प्रश्नही..."} {"inputs":"...ी संख्या वाढलेली असतानाच स्पर्धाही वाढली असल्याचं त्या सांगतात. म्हणूनच अधिक प्रयत्न करणं गरजेचं असून या साईटवरून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून राहणं धोक्याचं झाल्याचं त्या म्हणतात. \n\n\"एकाच गोष्टीवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. आम्ही सगळे अशा एका वेबसाईटवर अवलंबून आहोत, जिथे कोणत्याही क्षणी बदल होऊ शकतात आणि आठवडाभरात तुमचं सगळंच उत्पन्न जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. ऑनलाईन सेक्स इंडस्ट्री ही पूर्णपणे कधीच संपुष्टात येणार नसली, तरी धोका राहतोच,\" त्या सांगतात. \n\nओन्लीफॅन्स आणि त्यासारख्या इतर व... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुम्हाला अनेक तास द्यावे लागतात. तुमचं प्रोफाईल चर्चेत ठेवावं लागतं, वारंवार पोस्ट करावं लागतं. इथली स्पर्धा खूप मोठी आहे आणि याचा तुमच्या आयुष्यावर परिणाम होतो.\"\n\nप्रा. साँडर्स पुढे सांगतात, \"दुसरा धोका आहे डिजिटल फुटप्रिंटचा. म्हणजे इंटरनेटवर एकदा आलेली गोष्ट पूर्णपणे डिलीट करणं अतिशय कठीण आहे, आणि फार लोक याबद्दल पूर्णपणे विचार करताना दिसत नाहीत.\"\n\n\"पण असं असलं तरी कोणत्या वेळी काम करायचं, क्लायंटसना कधी भेटायचं हे ठरवता येत असल्याने इथे काम करणं अनेकांना सोयीचं वाटतं. इथे तुम्ही तिसऱ्या कोणासाठीतरी काम करत नसता,\" त्या सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी संघटनेचे राजू शेट्टी अशा वेगवेगळ्या नेत्यांचा या यादीत समावेश झाला आहे. \n\nअर्थात ही केवळ माहिती देणारी यादी आहे आणि आम्ही कुणाचं समर्थन करत नाही, असं अनीश आणि देविना यांनी स्पष्ट केलंय. \"इथे काही नेते आहेत जे समलिंगी हक्कांना पाठिंबा दर्शवतात, पण धर्माच्या आणि जातीच्या नावावर राजकारण करतात. बाकीच्या क्षेत्रांत उदार, खुल्या विचारांचे नसतात. मतदान हे कुठल्या एका मुद्द्यावर नाही तर सगळ्या विचारधारा लक्षात घेऊन मतदान करणं महत्त्वाचं आहे,\" असं ते सांगतात. \n\nकाय आहे पक्षांची भूमिका\n\n\"समलिंगी हक्कांव... उर्वरित लेख लिहा:","targets":"पक्षांच्या पलीकडे राज्यातल्या गावखेड्यांतही उमेदवारांमध्ये समलिंगी हक्कांविषयी जागरुकता वाढते आहे, असं अनीश सांगतात. \n\n\"गेल्या एका वर्षात मी महाराष्ट्राच्या अठरा जिल्ह्यांमध्ये फिरलो. कुठल्या कुठल्या भागात कुठल्या कुठल्या नेत्यांसोबत फिरलो. आणि एक गोष्ट ठळकपणे समोर आली, की आपल्याला वाटतं त्यापेक्षा जास्ती समर्थन समलिंगी हक्कांसाठी आहे.\"\n\nदेशातल्या इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रातच या चळवळीला राजकीय पाठबळ देण्यासाठी चांगली परिस्थिती आहे, असं अनीश यांना वाटतं. \"ज्या महाराष्ट्रात सावित्रीबाई, फुले, आंबेडकरांची विचारधारा वाहते, ज्या महाराष्ट्रात पुरोगामी चळवळीची सुरुवात झाली, ज्या महाराष्ट्राने सामाजिक क्षेत्रात बदल घडवण्यासाठी साथ दिली आहे, त्या महाराष्ट्रात समलिंगी हक्कांसाठीचा लढा नक्कीच पुढे जाऊ शकतो.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी संघातर्फे कर्नाटकविरुद्धची मॅच खेळत होता. या मॅचदरम्यान कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. कोहली मॅच सोडून जाणं साहजिक होतं. मात्र तू खेळून मोठं व्हावंस हे तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यामुळे तू खेळणं अर्धवट सोडू नकोस असं त्याच्या प्रशिक्षकांनी समजावलं. \n\nअंत्यसंस्कार विधी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट मॅच खेळण्यासाठी परतला आणि त्याने 90 धावांची खेळी साकारली. अशा कठीण प्रसंगीही कर्तव्याला प्रमाण मानल्याबद्दल त्यावेळी प्रतिस्पर्धी कर्णधारानं त्याला आलिंगन दिल्याचा फोटो त्यावेळी प्रसिद्ध झाला होत... उर्वरित लेख लिहा:","targets":"खर्च करून घेतल्याची चर्चा होती. मात्र विराटने हे घर घेतलं नाही. विराटला मुंबईत पेंटहाऊस घ्यायचं आहे. तूर्तास तो वरळीतच 40व्या मजल्यावर असलेल्या आणि समुद्राचा व्ह्यू दिसणाऱ्या घरात राहतो. या घराकरता विराट दर महिना 15 लाख रुपये भाडं देत असल्याची चर्चा आहे. \n\n19. विराट आणि अनुष्का या सेलिब्रेटी जोडीचं लग्न इटलीतल्या तुस्कान या नयनरम्य ठिकाणी झालं. \n\n20. हनिमूनसाठी या सेलिब्रेटी जोडीनं फिनलँडची निवड केली. लॅपलँडमधल्या आर्क्टिक सर्कल या विहंगम ठिकाणी हे दोघं गेले होते. \n\n21. आई, भाऊ, बहीण, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा असं विराटचं कुटुंब आहे. भाचा आरव विराटच्या आयपीएल मॅचेसच्या वेळी हजर असतो.\n\n22. वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमी याठिकाणी विराटने प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची पहिले धडे गिरवले. \n\n23. काही महिन्यांपूर्वीच विराटने ट्वीटर हँडलवर 'ट्रेलर' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. पोस्टरवर स्वत: विराटच आहे. हा पूर्ण लांबीचा मोठा चित्रपट आहे का डॉक्युमेंटरी आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे. \n\n24. तिशीत पदार्पण करणाऱ्या विराटच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. मात्र विराटने स्वत: अद्याप चरित्र किंवा आत्मचरित्र लिहिण्याची घोषणा केलेली नाही. \n\n25.विराटला पंजाबी गाणी मनापासून आवडतात. \n\n26. ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत विराटला अमेरिकेचा गायक, अभिनेता, नृत्यकार जस्टिन टिंबरलेक आवडतो. टीव्ही शोच्या बाबतीत विराट होमलँड सीरिज फॉलो करतो. याव्यतिरिक्त विराट नेटफ्लिक्सवरची नार्कोस ही सीरिज पाहतो. \n\n27. टीनएज म्युटँट निंजा टर्टल्समधलं मिचलँग्लो हे पात्र विराटला आजही आवडतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षणासारखे निर्णय घेतले. आता झालेल्या निवडणुकीत त्यांनी मागास जातींसाठी 27 टक्के आरक्षणाचं आश्वासन दिलंय. आदिवासींच्या जमिनीचा मुद्दाही त्यांच्या अजेंड्यावर आहे.\n\nCNT आणि SPT कायद्यात दुरुस्ती करण्याच्या रघुवर दास यांच्या सरकारच्या निर्णयाविरोधातल्या आंदोलनाचे हेमंत सोरेन हे नेतृत्त्व करत होते. हेमंत सोरेन यांनी रघुवर दास यांच्या भूसंपादन कायद्यातल्या दुरुस्तीच्या प्रयत्नांनाही विरोध केलाय. 'जल-जंगल-जमीन' या मुद्द्यांवर हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती... उर्वरित लेख लिहा:","targets":"नुष्यबाण.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी सांगू नका.'\n\nकोर्टात गेलो. न्यायाधीशांपुढे हात जोडले आणि म्हणालो, मला हा खटला चालवायचा नाही. मी खटला मागे घेतला. उद्धव ठाकरे त्यावेळेस हजर होते. चहासाठी त्यांनी बोलावलं. पण मी जरा कामात असल्यानं जमलं नाही.\n\nदोन दिवसांनी बाळासाहेबांचा फोन आला. सहकुटुंब जेवायचं आमंत्रण दिलं. मी खरोखरच मुलाबाळांना, सुनांना घेऊन मातोश्रीवर गेलो. तीन तास तिथं होतो. त्या काळात आमच्यातली सगळी कटुता संपून गेली. आमची मनं जवळ आली.\n\nतिथंच हा विषय संपला. मग ही चर्चा निवडणुकीची कशी काय होऊ शकते. आज सुरू असलेल्या मुद्द्यांव... उर्वरित लेख लिहा:","targets":"च नाहीयेत.\n\nमी तर उघडपणे सांगतोय. सगळे लोकं वापरतायंत ते फाइव्ह स्टार 'महाराष्ट्र सदन' बांधून झालंय. त्यासाठी एक रुपया तुम्ही दिला नाही. मग तो मला 850 कोटी रुपये कुठून देईल.\n\nदुसरी गोष्ट म्हणजे याच उद्धव ठाकरेंनी मला सामनातून पाठिंबा दिलेला आहे. संजय राऊतनं माझ्यासाठी लेख लिहिलेला आहे.\n\nEDच्या कारवाईनंतर महाराष्ट्रातून शरद पवारांच्या बाजूनं एक लाट उसळली. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी अजित पवारांनी राजीनामा दिल्यानं ती ओसरायला लागली. तुम्हाला याबद्दल काय वाटतं?\n\nमला असं वाटतं, की त्यांनी आपल्या भावना दोन दिवस दाबून ठेवायला पाहिजे होत्या. त्यामुळं पुढचे दोन दिवस महाराष्ट्रात फक्त EDची आणि पवारांवरच्या अन्यायाची चर्चा झाली असती. ते वातावरण निवडणुकीला जास्तीत जास्त पोषक झालं असतं. परंतु त्याच दिवशी राजिनाम्याची घोषणा केल्यामुळे एकदम फोकस तिकडे वळला. त्यामुळं शरद पवार बाजूला पडले, ED बाजूला पडली.\n\nतुम्ही राज्यातले एक महत्त्वाचे ओबीसी नेते म्हणून ओळखले जाता. तुमच्या भाषणात तुम्ही मराठा, माळी जातीचा असा उल्लेख केलेला आहे. तुम्हाला स्वतःला हा त्रास जाणवतोय का. राज्यात हा प्रश्न नेमका कसा आहे?\n\nराज्यात हा प्रश्न अजिबात नाही. काही लोकांनी जाणूनबुजून माझ्याविरोधात हा प्रचार चालवलेला आहे. खरंतर मी कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या, ही जी पवार साहेबांची, काँग्रेसची, शिवसेना-भाजपाची भूमिका होती तीच भूमिका मी मांडली. परंतु केवळ निवडणुकीमध्ये पाडाव करण्यासाठी काही लोक याचा उपयोग करतायंत. हा प्रश्न पुन्हा-पुन्हा मांडून अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसमधून सगळ्यात जास्त नेते बाहेर पडले. त्यातही दबावाचा तुम्ही आरोप करताय. पण संघटनात्मक रचनेत काही त्रुटी आहेत असं तुम्हाला वाटतं का?\n\nतुम्ही नेमका उलटा का नाही विचार करत. हे सगळे नेते जातात आमच्यातून आणि त्यांना उमेदवारी देणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या संघटनात्मक रचनेत फरक आहे असं तुम्हाला का नाही वाटत. ते साधे उमेदवारसुद्धा निर्माण करू शकले नाहीत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी सागर सागंतात,\"आम्ही हे दीड वर्ष अक्षरशः रडत काढलं. माझी पत्नी गृहिणी आहे. माझ्याकडेही चांगली नोकरी नाही. मी एका चायनीजच्या गाडीवर काम करतो. दिवसाला 200 रुपये कमावतो. त्यामुळे हा सर्व खर्च कसा करायचा हा प्रश्न माझ्यासमोर होता. मुलं सयामी असल्यामुळे दोघांपैकी एकाला झोप आली तर दुसऱ्याला खेळावसं वाटायचं. तेव्हा त्याच्याशी खेळावं लागायचं. अन्यथा त्यालाही बळजबरी झोपावावं लागायचं. एक खेळायला लागला तर दुसरा रडायला लागायचा, असं सारखं काही ना काही होत असायचं. अशा परिस्थितीत आम्ही दीड वर्ष काढली.\" \n\nतर त... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशी माहिती वाडिया हॉस्पिटलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी सेवा करण्यापासून आम्ही स्वतःला रोखू शकलो नाही. हे गुरुद्वारामध्ये भाविकांची सेवा करण्यासारखंच होतं.\"\n\nअब्दुल बाकी (डावीकडे)\n\nव्हायरल झालेल्या फोटोंबाबत अब्दुल बाकी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितलं, \"ज्यावेळी दुर्गा मंदिरातून शोभायात्रा सुरू झाली त्यावेळी हिंदू गल्लीतली बहुतांश माणसं शोभायात्रेसोबत पुढे गेली होती. मग आम्ही स्वयंपाक्यांसोबत महाप्रसादाचं काम सांभाळलं.\"\n\nलोकांनी सांगितलं की जुन्या दिल्लीत ईदच्या काळात हिंदूसुद्धा अशा पद्धतीने छबील (प्याऊ) उभारतात. \n\nसौहार्द्याचं हे चित्र पालटलं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े भाड्याने घर घेऊन राहत आहेत. त्यामुळे या गल्ल्या आता 60-80 च्या दशकात होत्या तशा राहिलेल्या नाही. इथली संस्कृती विस्मृतीत जात आहे. बाहेरून आलेल्या ज्या लोकांची मुलं इथे मोठी झाली त्यांना कसलीच लाज राहिलेली नाही.\"\n\nलाल कुंवा बाजारातले व्यापारी सांगतात की गेल्या नऊ दिवसांत तीन दिवस बाजार पूर्णपणे बंद होते. इतर दिवशीही काही काम झालं नाही. अनेक रात्री तर आम्ही झोपलोही नाही. कारण प्रकरण हाताबाहेर जाऊ नये, अशी काळजी आम्हाला लागून होती. मात्र, पोलिसांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात राहिली. \n\nया भागातल्या ज्या जुन्या-जाणत्या लोकांशी आम्ही बोललो त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, \"1986-87 आणि 1992 मध्ये बाबरी मशीद विध्वंसानंतरसुद्धा या जुन्या बाजारांमध्ये तणाव निर्माण झाला होता. काही ठिकाणी संघर्षही झाला. मात्र, आमच्या या गल्ल्यांमधल्या जमावातल्या एकानेही मंदिर किंवा मशिदीबाहेरचा एक लाईटही फोडला नाही.\"\n\nबाहेरून आलेले लोक \n\nहौज काजी पोलीस ठाण्याजवळ लोकांनी आम्हाला सांगितलं की मंगळवारी जुन्या दिल्लीतल्या नया बास, खारी बावली, फतेहपुरी, कटरा बडियान यासारख्या बाजारांमधून जी शोभायात्रा काढण्यात आली त्यात बरेज जण बाहेरून आले होते. त्यांनी प्रक्षोभक भाषणं केली, घोषणाबाजी केली.\n\nयात विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सरचिटणीस सुरेंद्र जैन यांचाही समावेश होता. दुर्गा मंदिराच्या जवळच उभारलेल्या व्यासपीठावरून ते म्हणाले, \"आम्ही हौज काझीला अयोध्या बनवू शकतो. आता हिंदू मार खाणार नाहीत, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे.\"\n\nडॉक्टर कफील सांगतात की जेव्हा ही भाषणबाजी सुरू होती त्यावेळी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत व्यासपीठाच्या बाजूलाच सेवा देत होते.\n\nहे भाषण ऐकून त्यांना वाईट वाटलं असेल का? हे आम्ही तुमच्यावर सोडतो.\n\nमात्र 30 मिनिटं चाललेलं ते प्रक्षोभक भाषण ऐकून एका हिंदूने बीबीसीला जे सांगितलं, ते वाचा...\n\nते म्हणाले, \"याच गली दुर्गा मंदिरामध्ये पाच वर्षांपूर्वी एक संपूर्ण इमारत जमीनदोस्त झाली होती. त्या इमारतीत 21 गरीब कुटुंबं राहायची. सर्व हिंदू होते. त्यांनी मदतीसाठी सर्वांसमोर हात पसरले. मग हळूहळू सर्व पांगले. त्यातली काही कुटुंब आजही जवळच राहतात. हे धर्म शिकवणारे त्यावेळी कुठे होते?\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू..."} {"inputs":"...ी हिसकावून घेतले. मग मी त्यांना सांगितलं की घरी लग्न आहे आणि एवढेच पैसे आहेत माझ्याकडे. यानंतर त्यांनी मला चार हजार रुपये परत केले आणि दोन हजार ठेवून घेतले. \n\nआम्ही कसेबसे उठलो आणि बाईकवरूनच घरी परत आलो. मी अंकिताला तिच्या माहेरी सोडलं आणि मी घरी येऊन झोपलो. झोपलो फक्त म्हणण्यापुरतं. रात्रभर डोळ्याला डोळा लागला नाही. कुणालाच काही सांगितलं नाही. हिम्मतच होत नव्हती. काय होऊन बसलं, हेच कळत नव्हतं. दुसऱ्या दिवशी गुपचूप जयपूरला निघून गेलो. तिथे मी शिकतोय. पण एकट्यानं खोलीत जायची हिम्मत झाली नाही. एका... उर्वरित लेख लिहा:","targets":"कुणासोबत होऊ नये, यासाठी गुन्हेगारांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. लवकरात लवकरत, कठोरातली कठोर आणि मोठ्यात मोठी शिक्षा. माझ्या मते फाशीच झाली पाहिजे.\"\n\nकायद्यात फाशीपेक्षाही मोठी शिक्षा असेल तर ती त्यांना व्हावी, असं अरुण म्हणतात. आपल्या बायकोसोबत उभं राहण्याची हिंमत कुठून मिळाली, असं विचारल्यावर ते म्हणाले, \"माझं हिच्यावर खूप प्रेम आहे. लग्न झाल्यापासून.\"\n\nते म्हणतात, \"घरच्यांनी साथ दिली नाही तर आपण लढायचं, हे आम्ही ठरवलंच होतं.\"\n\nयानंतर ते अंकिताकडे बघून हसत विचारतात, \"तुला मी आवडतो की नाही?\"\n\nपीडित स्त्री आणि तिचे पती\n\nउत्तरादाखल अंकिता फक्त एकच शब्द उच्चारते, \"आवडतात.\"\n\nअरुण सांगतात, की अंकिताला डान्स करायला आवडतो आणि तिनं पोलिसात भरती व्हावं, अशी त्यांची इच्छा आहे. \n\nकुटुंबियांचा भक्कम आधार\n\nयावेळी अंकिता आणि अरुण दोघांचेही घरचे त्यांची सगळी काळजी घेत आहेत. अंकिताचे वडील तिला जास्तीत जास्त आराम करायला सांगतात. तिची सासू तिच्या जेवणाची काळजी घेते. \n\nअंकिताचे वडील म्हणतात, \"यात आमच्या मुलीची काय चूक? मी एकटा असतो आणि माझ्यावर पाच जणांनी हल्ला केला असता तर शरण जाण्याशिवाय माझ्याकडेही पर्याय राहिला नसता. हे कुणासोबतही घडू शकतं.\"\n\nपीडितेची खोली\n\nअरूण यांचे वडील आणि अंकिताचे सासरे म्हणतात, \"आम्हाला भीती वाटतेय. मात्र, आम्ही आमच्या मुलांची साथ सोडणार नाही. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा झालीच पाहिजे.\"\n\nकोण आहेत आरोपी आणि पोलिसांचं म्हणणं काय?\n\nसामूहिक बलात्कार करणारे पाचही तरुण आणि व्हीडिओ व्हायरल करणारा एक तरुण असे सगळेच गुर्जर समाजातले आहेत. \n\nयांची नावं आहेत - अशोक गुर्जर, हंसराज गुर्जर, इंद्रराज गुर्जर, महेश गुर्जर आणि छोटेलाल गुर्जर. मुकेश गुर्जरवर बलात्काराचा व्हीडिओ व्हायरल करण्याचा आरोप आहे. \n\nया सर्वांवर आयपीसीचं कलम 147, 149, 323, 341, 354, 376-D, 506 आणि एससी-एसटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. \n\nव्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होऊनही एफआयआरमध्ये आयटी कायद्याचा उल्लेखही नाही. मात्र, आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे. \n\nपीडितेचा पती\n\nसर्व आरोपी आसपासच्या गावात राहणारेच आहेत. मात्र, त्यांना पूर्वी कधीच बघितलेलं नाही, असं पीडित आणि तिच्या पतीचं म्हणणं आहे. सर्व आरोपी 20-25 वयोगटातले आहेत. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार यातलं..."} {"inputs":"...ी होत आहे.\n\n2011 साली हिंदू आणि मुस्लिम गटांनी अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने अलाहबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. \n\n4) या प्रकरणात निकाल देणारे न्यायमूर्ती कोण आहेत?\n\nसर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ हा निकाल दिला जाईल. भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई या खंडपीठाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याशिवाय न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, अशोक भूषण, डी. वाय. चंद्रचूड आणि एस अब्दुल नाझीर यांचा या खंडपीठामध्ये समावेश आहे.\n\nपा... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांनी मांडले होते. \n\n6) बाबरी मशीद कशाप्रकारे पाडली गेली आणि त्यानंतर काय घडले?\n\n06 डिसेंबर 1992 रोजी विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आणि भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी आणि इतर संबंधित संस्थांच्या दीड लाख स्वयंसेवकांच्या (ज्यांना कारसेवक) मोर्चाचं आयोजन केलं होतं. \n\nया मोर्चातील जमाव हिंसक झाला आणि त्यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांवर नियंत्रण मिळवले. अयोध्येतील सोळाव्या शतकातील बाबरी मशीद पाडली. \n\nतत्कालीन राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा यांनी उत्तर प्रदेशची विधानसभा विसर्जित करत राष्ट्रपती राजवट लागू केली. केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून सर्व वादग्रस्त जमीन संपादित केली आणि हे क्षेत्र 67.7 एकरांपर्यंत वाढवले. \n\nया घटनेची चौकशी करण्यात आल्यानंतर यासाठी 68 लोकांना जबाबदार धरण्यात आलं. यात भाजप आणि विश्व हिंदू परिषदेच्या अनेक नेत्यांचा समावेश होता. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे. \n\nसध्या या प्रकरणाची सुनावणी विशेष सीबीआय न्यायाधीश एस.के.यादव करत आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंग, विनय कटियार, उमा भारती आणि इतर नेत्यांवर याप्रकरणी आरोप आहेत.\n\n\"बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लखनौच्या सत्र न्यायालयात सुरू असलेली सुनावणी 30 एप्रिल 2020 साली पूर्ण होईल,'' अशी माहिती कौशिक यांनी बीबीसीला दिली. \n\nकौशिक यांनी पुढे म्हटलं, की विशेष सीबीआय न्यायाधीश एस. के. यादव 30 सप्टेंबर 2019ला सेवानिवृत्त होत आहेत. लखनौ खटल्यासाठी त्यांना पुढील वर्षी एप्रिलपर्यंत अतिरिक्त मुदत देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.''\n\n7) अयोध्येत किती कारसेवकांचा मृत्यू झाला?\n\nराज्य सरकारच्या अधिकृत नोंदीनुसार बाबरी मशीद पाडताना 16 कारसेवक मृत्यूमुखी पडले. \n\nप्रशासनाच्या अधिकृत नोंदीनुसार बाबरी मशीद पाडताना 16 कारसेवकांचे मृत्यू झाले असल्याचं कौशिक यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nयानंतर देशभरात उसळलेल्या दंगलीत तब्बल 2,000 लोकांचा मृत्यू झाला. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी होत आहे. त्याचबरोबर कोळ्यांकडून फेकलेल्या जाळ्यांमुळे, जहाजांची धडक बसल्याने समुद्री कासवांचा वावरही कमी झाला आहे. हे मासे आणि कासवं या जेली फिशना अन्न म्हणून खातात. तसंच, मुंबईच्या किनारपट्टीपासून आत समुद्रात खोलवर कचराच दिसून येतो. कचऱ्यामुळेही माशांची संख्या कमी झाली आहे. परिणामतः या जेली फिशच्या होणाऱ्या वाढीला मदत होत आहे.\"\n\nजेली फिशचा मुक्काम वाढला\n\nमुंबईच्या सागरी जीवनाचा अभ्यास करणारे आणि 'मरीन लाईफ ऑफ मुंबई'चे समन्वयक प्रदीप पाताडे यांनी याबद्दल बीबीसीशी बातचीत केली. यंदा हे जेली फिश ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर आलेल्या पर्यटकांनी आणि मुंबईकरांनी वाळूत दिसणाऱ्या जेली फिशना स्पर्श करू नये.\n\nमानवासाठी हे फार धोकादायक नसले तरी मानवी त्वचा संवेदनशील असल्यामुळे त्याने खूप वेदना होतात अशी माहितीही देशमुख यांनी दिली.\n\nकाळजी काय घ्याल?\n\nजेली फिशपासून सावध राहण्याचा इशारा मुंबई महापालिकेसह मरीन लाईफ ऑफ मुंबई या संस्थेनं मुंबईच्या किनाऱ्यांवर ठिकठिकाणी फलक लावून दिला आहे.\n\nपाताडे याबाबत सांगतात, \"सध्या समुद्र किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांनी आणि मुंबईकरांनी वाळूत दिसणाऱ्या जेली फिशना स्पर्श करू नये. तसंच, एखाद्याला दंश झाल्यास त्यांनी त्यावर समुद्राचं खारं पाणी टाकावं आणि लगेच सरकारी हॉस्पिटल गाठावं. कारण, त्याचे त्वचेत रुतलेले काटे लवकर काढून टाकणं आवश्यक असतं. हा दंश झाल्यानंतर सूज येते आणि वेदनाही होतात. पण यामुळे घाबरुन जाऊ नये. जर, पाण्यात उभं असताना दंश झाला असेल तर लगेच पाण्याबाहेर यावं. अशावेळी पाण्यात अजून जेली फिश चावण्याची शक्यता असते.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी, अस एकानं चक्क शाप दिल्यावर.. तू एवढाही मोठा माणूस नाहीस, असं मी त्याला खडसावलं...\", असं त्या सांगतात.\n\nबॉलीवूडमधले दिग्गज लोक गप्प का आहेत?\n\nफिल्म इंडस्ट्रीमधले बहुतेक दिग्गज लोक याबाबत बोलणं जाणून-बुजून टाळतात, असं अभिनेत्री राधिका आपटे सांगतात.\n\nबॉलिवूडमधली संधी सरळ मार्गे मिळत नसल्यानं मुलींचं लैंगिक शोषण होतं, असं राधिका आपटे सांगतात.\n\nराधिका या पहिल्यापासून पडद्यावर आणि पडद्यामागेसुद्धा महिलांच्या हक्कांचे मुद्दे मांडत आल्या आहेत. \"मी या विरोधात उघडपणे आवाज उठवते. पण काही कारणांमुळे गप्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्रीतील अशा प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन केली आहे.\n\n\"इंडस्ट्रीमधले लोक माझ्या नग्न फोटोंची मागणी करतात. मग मी सगळ्यांसमोर माझे कपडे काढले तर काय बिघडलं?\" असं श्री रेड्डी यांनी विचारलं होतं.\n\nकाही दिवसांपूर्वी केरळमधल्या एका तरुण अभिनेत्रीचं अपहरण करून तिचा लैंगिक छळ केल्याची घटना पुढे आली. त्यानंतर इथल्या इंडस्ट्रीतील महिलांनी स्त्रियांच्या हक्कांसाठी एक समूह स्थापन केला आहे. \n\nपुरुष अभिनेत्यांचही लैंगिक शोषण?\n\nइंडस्ट्रीमध्ये केवळ महिलांचं शोषण होतं असं नाही. अभिनेता रणवीर सिंह यांनीही 2015मध्ये दिलेल्या एका मुलाखतीच्या आपल्यालाही कास्टिंग काउचला सामोरं जाव लागलं होतं, असं सांगितलं. \n\n2015मध्ये एका कास्टिंग काउचच्या प्रसंगावेळी रनवीर सिंह यांना अशाच एका प्रसंगाला सामोरं जाव लागलं होतं.\n\nरणवीर सारख्या बॉलीवुडमधल्या काही ठराविक अभिनेत्यांनी पुरुषांच्या लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवला आहे. अशाच प्रकारे अभिनेता, गायक आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांनी याबाबत जाहीरपणे आवाज उठवला आहे. \n\nत्यांनी Men Agaisnt Rape And Discrimination (MARD) नावाच्या एका अभियानाची सुरुवात केली. याद्वारे देशातल्या दूर गावात लैंगिक शोषणाविरोधात जागरुकता निर्माण केली जात आहे. \n\nबॉलीवुडमधल्या अशा घटना महिलांनी जाहीररीत्या मांडाव्यात, असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. ते म्हणतात, \"काही ठिकाणी आमच्या बाबत असं घडत आहे महिला जेव्हा सांगतात तेव्हा मी त्यांना गांभीर्यानं घेतो.\"\n\nदेशातल्या दुरच्या गावात लैंगिक शोषणाविरोधात जागृकता निर्माण करण्यासाठी अभिनेता फरहान अख्तर यांनी MARD नावाचं अभियान सुरू केलं आहे.\n\nबॉलीवुमध्येही #metooचं वादळ निर्माण होईल अशी फरहान यांना आशा आहे. पण महिला जाहीरपणे बोलतील तेव्हाच लोकांना ते करण्याच्या अगोदर लाज वाटेल, असं त्यांचं मत आहे. \n\nजोपर्यंत इंडस्ट्रीमधल्या मोठ्या व्यक्ती लैंगिक शोषणाविरोधात आवाज बुलंद करणार नाहीत तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार नाही, असं बऱ्याच अभिनेत्रींनी बीबीसीला सांगितलं.\n\nBBC EXCLUSIVE : राधिका आपटे आणि उषा जाधव जेव्हा कास्टिंग काऊच बद्दल बोलतात...\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ी, पायाभूत सुविधा, विद्युत प्रकल्प (औष्णिक, जलविद्युत आणि अणुउर्जा प्रकल्प), गृहनिर्माण प्रकल्प, अन्य औद्योगिक प्रकल्प अशा प्रकल्पांचा समावेश आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं, तर अशा प्रकल्पांच्या उभारणीसाठी पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक असते. ही मंजुरी मुख्यतः पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाच्या आधारावरच दिली जाते. \n\nEIA प्रक्रियेत प्रस्तावित प्रकल्पाच्या जागी असलेल्या पर्यावरणीय वैशिष्ट्यांचा अभ्यास केला जातो. उदा. तिथे कुठल्या स्वरुपाचे जलस्रोत आहेत, किंवा कुठली झाडं, जंगलं आहेत, त्यांवर प्रकल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"महामार्गांचा समावेश आहे. त्या प्रकल्पांच्या पर्यावरणीय प्रभावाची माहिती सार्वजनिक केली जाणार नाही. \n\nया प्रकल्पांमध्ये कुठल्या नियमांचं उल्लंघन होत असेल, तर केवळ सरकारी अधिकारी आणि प्रकल्पाचे पुरस्कर्तेच तक्रार नोंदवू शकतात. नागरिकांना तसे आक्षेप नोंदवता येणार नाहीत. तसंच अशा प्रकल्पांवर लोकांचं मत जाणून घेणं बंधनकारक राहणार नाही. दीड लाख चौरस मीटर क्षेत्रफळापर्यंतच्या निर्माण प्रकल्पांनाही यातून सूट देण्यात आली आहे. \n\nपण सर्वात जास्त विरोध सार्वजनिक सुनावणीसंदर्भातील बदलांना होतो आहे. नियमांनुसार कुठल्याही प्रकल्पाची EIA प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तो अहवाल लोकांसमोर सादर करणं, त्यावर जनसुनावणी (public hearing) घेणं बंधनकारक असतं. \n\nकारण त्यामुळे लोकांना या प्रकल्पाचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो, हे समजून घेता येतं. त्याविषयी आपले आक्षेप नोंदवता येतात आणि त्यांचा विचार करूनच अंतिम मंजुरी देणं अपेक्षित असतं. \n\nया जनसुनावणीसाठी आधी तीस दिवसांचा अवधी असायचा. पण आता तो कालावधी वीस दिवसांवर आणण्यात आला आहे. \n\n'नियम बदलण्याची घाई कशासाठी?' \n\nसध्या कोव्हिडची साथ पसरली असताना असा नवा अधिनियम आणण्याची घाई का केली जाते आहे असा प्रश्न मुंबईतील पर्यावरणप्रेमी यश मारवा विचारतात. \n\nते म्हणतात, \"सरकारनं लॉकडाऊनच्या दिवसांत मार्चमध्ये हा मसुदा समोर ठेवण्यात आला. त्यावर लोक आपलं मत ऑनलाईन नोंदवू शकतात. पण ज्यांच्यावर अशा प्रकल्पांचा मोठा परिणाम होतो, ते दूरच्या भागातले शेतकरी, आदिवासी मात्र आपलं म्हणणं सध्याच्या परिस्थितीत मांडू शकत नाहीत. अशा काळात जनसुनावणीचा काळ तीसवरून वीस दिवसांवर आणला जातो आहे. लोकांना त्यांचं मत मांडता येणार नसेल, तर त्याला लोकशाही कसं म्हणायचं?\"\n\nSouth Asia Network on Dams, Rivers and People या संस्थेनंही EIA च्या नव्या मसुद्याला विरोध केला आहे. \n\nया बदलांमुळे EIA प्रक्रिया सौम्य होते आणि बड्या सिंचन प्रकल्पांच्या बाबतीत पर्यावरणाच्या नुकसानासाठी प्रोत्साहन मिळते, असा आरोप SANDRP ने केला आहे. \n\nज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांच्या मते पर्यावरण प्रभाव मूल्यांकन करणं बंधनकारक असूनही भारतात अनेक प्रकल्पांमध्ये ही प्रक्रीया केली गेलेली नाही आणि केली, तिथेही नियम मोडले गेल्याचं समोर आलं आहे. \n\nगाडगीळ गोव्यातल्या खाणींविषयी त्यांना आलेला अनुभवही सांगतात. \"गोव्यातील साधारण 75 खाणींची EIA..."} {"inputs":"...ी, हा मुद्दा कोर्टात आला होता.\n\nकोर्ट खटल्यादरम्यान नथुराम गोडसे आणि इतर आरोपी\n\nज्येष्ठ घटनातज्ज्ञ, राजकीय विश्लेषक ए. जी. नुरानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की गोडसे सावरकरांना गुरुस्थानी मानायचे, मात्र आपण गांधी हत्येच्या खटल्यातून सुटू की नाही, अशी भीती सावरकरांना होती.\n\nदिगंबर बडगे या माफीच्या साक्षीदाराने दिलेल्या साक्षीत सावरकरांनी माधव आपटे आणि नथुराम गोडसे यांना गांधीहत्येपूर्वी झालेल्या भेटीत 'यशस्वी होऊन या' असं सांगितलं होतं, असं बडगे यांनी कोर्टात सांगितलं होतं. \n\nयावेळी सा... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रकरणावर बोलताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले, \"वीर सावरकर हे महान होते, आहेत आणि राहतील. त्यांच्याबद्दलची आमची श्रद्धा अशा फालतू पुस्तकाने कधीच कमी होणार नाहीत. भोपाळमध्ये तयार झालेली ही घाण म्हणजे हे पुस्तक आहे. ते अनाधिकृत असून ते महाराष्ट्रात आणलं जाणार नाही. सावरकरांवर इतरांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही.\"\n\nविनायक दामोदर सावरकर हे नाव कायम कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. सावरकर हा विषय काँग्रेस विरुद्ध भाजप असा नाही.\n\nकाही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी संसदेत वाढत्या बलात्कारांच्या घटनांवरून एक वक्तव्य केलं होतं. त्यावरून वादंग झाला आणि राहुल गांधींनी माफी मागावी अशी सातत्याने मागणी होऊ लागली. त्यावर \"माफी मागायला मी काही राहुल सावरकर नाही,\" असं वक्तव्य केलं होतं. त्यावरूनही प्रचंड गदारोळ झाला होता. \n\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलंय. शिवसेनेला सावरकर कायमच वंदनीय आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस सातत्याने सावरकरांवर टीका करत असतं. त्यामुळे या वादाचा परिणाम महाराष्ट्रातील सरकारच्या स्थैर्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी.\n\nकम्युनिस्ट पक्षाचं वर्चस्व असल्यामुळे अशी लक्ष्यं किंवा भविष्यवाणी खरी ठरवली जातात. मग ती उद्दीष्टं वास्तवात गाठली गेली असो किंवा नसो. म्हणजे जे निष्कर्ष पक्षाने ठरवलेलं लक्ष्य पूर्ण करत नसेल ती आकडेवारी दाबली जाते. \n\nकाही अंदाजांनुसार चीनचा खरा विकास दर चीनने नमूद केलेल्या आकडेवारीच्या निम्मा आहे. गेल्या काही वर्षात काही स्वतंत्र अर्थतज्ज्ञांनी चीनच्या प्रांत स्तरावरून मिळवलेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. चीनने दिलेल्या अधिकृत आकडेवारीपेक्षा त्यांचा जीडीपी विकासदर खूप कमी आहे, असं या आकडेवारी... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ष शी जिनपिंग यांनी वुहानला पहिल्यांदा भेट दिली होती. त्यादरम्यान हुबेई प्रांत वगळता चीनमधल्या इतर कुठल्याच प्रांतात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नव्हता. \n\nहॉन्गकाँग युनिवर्सिटीच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक बेन काउलिंग यांच्या मते त्यावेळी जी आकडेवारी देण्यात आली ती स्थानिक वृत्तांवर आधारित होती. \n\nमात्र, यातला 'वृत्त' हा शब्द अतिशय महत्त्वाचा असल्याचं तज्ज्ञांना वाटतं. \n\nज्यावेळी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग वुहानचा दौरा करणार होते तेव्हा जपानच्या क्योडो या वृत्तसंस्थेने एका स्थानिक डॉक्टरला कोट करत लिहिलं होतं की कोरोना संसर्गाचे जे नवीन रुग्ण आढळत आहे त्यांना अधिकृत आकडेवारीत जोडण्यात येऊ नये, असे सख्त निर्देश डॉक्टरांना देण्यात आले आहेत.\n\nब्लूमबर्गने यापुढे जात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अहवालासंबंधी वृत्त प्रसिद्ध केलं. या वृत्तानुसार व्हाईट हाऊसला सादर करण्यात आलेल्या अधिकृत गुप्तचर अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे की चीने जी आकडेवारी जाहीर केली आहे त्यातले आकडे मुद्दाम कमी करण्यात आले आहेत आणि ही आकडेवारी खोटी आहे. \n\nआता असा प्रश्न उपस्थित होतो की आकडेवारी दडवण्यामागंच कारण काय? याची कारणं वेगवेगळी असू शकतात. जनतेला येऊ घातलेल्या आरोग्य संकटाची चाहुल लागू नये म्हणून किंवा लोकांमध्ये घबराट पसरू नये म्हणून किंवा संसर्ग फारसा पसरणार नाही आणि त्याची संपूर्ण माहिती कधीच उघड होणार नाही, या आशेमुळे कदाचित चीनने आकडेवारी दडवण्याचा प्रयत्न केला असावा. \n\nआकडेवारी वादाच्या भोवऱ्यात\n\nचीनने दिलेली अधिकृत आकडेवारी वैध असल्याचं मानलं तरी चीनने आजवर जाहीर केलेल्या अनेक आकडेवारीवर प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यात आलं आहे. \n\nजागतिक आरोग्य संघटनेने जानेवारी ते मार्चच्या सुरुवातीपर्यंत कोव्हिड-19 या आजाराच्या सात वेगवेगळ्या व्याख्या केल्या आहेत. \n\nप्रा. काउलिंग म्हणतात की सुरुवातीला गंभीर न्युमोनिया झालेल्या त्याच रुग्णांवरच लक्ष केंद्रित करण्यात आलं जे वुहानमधल्या समुद्री प्राण्यांची मांसविक्री करणाऱ्या मार्केटशी संबंधित होते. \n\nकोव्हिड-19 च्या नंतर ज्या व्याख्या करण्यात आल्या त्याचे निकष सुरुवातीपासून लागू करण्यात आले असते तर चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची आकडेवारी 2 लाख 32 हजारांच्या घरात गेली असती, असा प्रा. काउलिंग यांचा अंदाज आहे. \n\nते म्हणाले, \"आम्हाला वाटतं की सुरुवातीच्या..."} {"inputs":"...ी.\n\nतेव्हा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेली भूमिका भाजपची अधिकृत भूमिका आहे का? केंद्र सरकारचे याबाबत काय मत आहे? हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे.\n\nयासंदर्भात भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले, \"देवेंद्र फडणवीस यांनी एखाद्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. एका छोट्या घटनेवर किती बोलणार, मला यासंदर्भात प्रतिक्रिया द्यायची नाही.\"असं म्हणत त्यांनी अखंड भारताविषयी भाजपच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला.\n\nयासंदर्भात बोलताना ज्येष्ठ पत्रकार राजू परूळेकर यांनी बीबी... उर्वरित लेख लिहा:","targets":"असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. \n\n\"कुठलाही प्रदेश आमचा आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा तिथल्या लोकांबद्दल आपल्याला प्रेम, काळजी, मातृभाव, बंधुत्व आहे अशी कल्पना असते. पाकिस्तानबद्दल प्रेम आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या कोणत्या नेत्याने आतापर्यंत दिली आहे. 'पीओके घेऊ' याचा अर्थ आक्रमण करू आणि ताबा मिळवू असा होतो. तर कराची आणि पाकिस्तानचाही असाच अर्थ होतो ना? म्हणून अव्यवहार्य तर आहेच पण ही एक घातक संकल्पना आहे. त्यांची भाषा आणि वागणूक आक्रमणकारी आहे,\" असा आरोपही सुधींद्र कुलकर्णी यांनी केला आहे.\n\nया विषयाचा उगम मुंबईतील कराची बेकरीपासून झाला. याविषयी बोलताना ते सांगतात, \" मी पुष्कळदा कराचीला गेलो आहे. तिथेही मुंबई, बॉम्बेच्या नावाने दुकानं आहेत. मुंबई आणि कराचीचे अगदी जवळचे नाते होते. 1965 पर्यंत फाळणीनंतर कराची आणि मुंबईला येणे जाणे सुलभ होते. संस्कृती, आर्किटेक्चर यातही समानता आहे. आपण जर प्रेमाने दोन्ही देशांनी संबंध ठेवले तर दोन चांगले शेजारील देश म्हणून राहू शकतो. पण त्याला अखंड भारत म्हणता येणार नाही.\"\n\n'अखंड भारताची' संकल्पना\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ, अखिल भारतीय महासभा, विश्व हिंदू परिषद अशा हिंदुत्ववादी संघटनांकडून अखंड भारताच्या निर्मितीबाबत वक्तव्य करण्यात येतात.\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून दरवर्षी 14 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यादिनाच्या एकदिवस आधी अखंड भारत संकल्प दिवस साजरा केला जातो.\n\nसरसंघचालक मोहन भागवत\n\nदेवेंद्र फडणवीस, राम माधव यांच्यासारख्या भाजप नेत्यांकडून येणारी 'अखंड भारता'संदर्भातील विधानं ही आरएसएसच्या विचारसरणीतून येतात अशी टीका केली जाते.\n\n1953 साली जनसंघाच्या अखिल भारतीय महासभेनेही अखंड भारताच्या संकल्पनेवर आमचा विश्वास असल्याची घोषणा केली. याची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करू असा आम्ही संकल्प करतो असंही महासभेने जाहीर केले होते.\n\n1983 मध्ये विश्व हिंदू परिषदेने एकात्मता यात्रा काठमांडूपासून सुरू केली होती.\n\n2012 मध्ये झालेल्या लोकसत्ता आयडिया एक्सचेंज या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, \"आम्ही ज्याला अखंड भारत म्हणतो किंवा भौगोलिकदृष्ट्या 'इंडोइरानीयन प्लेट' बोलल्या जाणाऱ्या क्षेत्रातील लोकांचे डीएनए समान आहेत. याला आम्ही हिंदुत्वाचे लक्षण समजतो.\"\n\nतर संघाचे मुखपत्र ऑर्गनायझरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले की, \"अखंड भारत किंवा संपूर्ण समाजच खरी..."} {"inputs":"...ी. \n\nबाळाचा मृत्यू आणि तिचं गर्भायश फाटणं या सगळ्यामुळे मला शंका येत होती. \n\n\"तुम्ही उपचार करा. मी कुटुंबियांशी बोलून येते.\"\n\nमी बाहेर आले. तिचा नवरा आणि नणंद तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आले होते. मी त्यांना बोलवून परिस्थितीची कल्पना दिली. बाळाचा मृत्यू झाल्याचं आणि गर्भाशयाला दुखापत झाल्याचं आम्ही त्यांना सांगितलं. गरज पडल्यास त्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार होती. \n\nसहसा अशी बातमी सांगितल्यानंतर कुटुंबियांच्या तीव्र प्रतिक्रिया येतात. ते व्यथित होतात, चिडतात. डॉक्टर्सवर प्रश्नांची सरबत्ती करतात. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूर्वी कधीच पाहिला नव्हता. जवळपास 8 कुशल डॉक्टर्स तो रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करत होते. पण आम्ही ती लढाई हरलो. \n\nसकाळी 10 वाजता सुरू झालेला तो लढा मध्यरात्री 12 वाजता तिच्या शेवटच्या श्वासासोबत थांबला. \n\nआम्ही बाहेर आलो. काही बायका घोळक्याने उभ्या होत्या. अमीनाच्या बहिणीचं 10 दिवसांनी लग्न होतं. सगळे नातेवाईक आलेले होते. अमीनाची 7 वर्षांची लेक कालच्यासारखीच बॅगेला घट्ट कवटाळून बाजूला उभी होती. \n\nसगळ्यांच्या हातावर रंगलेली मेंदी होती. \n\nमाझेही हात रंगलेले होते... पण दुसऱ्याच कशाने.\n\nत्या आमच्याकडे आशेने पहात होत्या. आम्ही त्यांना बातमी सांगितल्यानंतर हॉस्पिटलमध्ये आक्रोश झाला. \n\nसंशयास्पद मृत्यू म्हणून आम्ही सगळ्या तपशीलांसह याची तक्रार केलेली आहे. \n\nसहन केल्याने हिंसाचार वाढतो, हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांनी मदत घ्यायला हवी.\n\nहिंसाचार जितका सहन केला जातो, त्यासोबत तडजोड केली जाते, तितका तो वाढतो, हे लक्षात घ्यायला हवं. \n\nअशा हिंसाचाराला बळी पडणाऱ्यांना हेल्पलाईनची मदत घेता येऊ शकते. \n\nगर्भवती महिलांसोबतच्या कौटुंबिक हिंसाचाराविषयी एक पाहणी करण्यात आली. भारतातल्या 30 टक्के गर्भवती महिलांना शारीरिक हिंसेला सामोरं जावं लागत असल्याचं यात आढळलंय. \n\nआपण जर याविषयी बोललो, तर अधिक मारहाण होईल या भीतीने याविषयीची तक्रार केली जात नाही. म्हणूनच मारहाणीची तक्रार करणाऱ्या महिलांपेक्षा ती लपवणाऱ्यांची संख्या जास्त आहे. \n\nअशा प्रकारचा हिंसाचार हा समाजाच्या सगळ्या थरांमध्ये आढळलाय. याला कोणताही सामाजिक वा आर्थिक अपवाद नाही. \n\nअशा प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक हिंसाचाराचा परिणाम त्या आईच्या आरोग्यावर तर होतोच, पण सोबतच अजून जन्मालाही न आलेल्या तिच्या पोटातल्या बाळाच्या वाढीवरही होतो. \n\nकौटुंबिक हिंसाचार होणाऱ्या महिलांची वेळेआधीच प्रसूती होण्याची शक्यता असते. \n\nतुम्ही अशा परिस्थिती आहात का, हे स्वतःच तपासून पहा :\n\nगेल्या 12 महिन्यांत कुटुंबातल्या कोणी तुमच्यासोबत शारिरीक हिंसा, मारहाण केली आहे का?\n\nयातल्या एकाचं जरी उत्तर 'हो' असं असेल, तर मदत घ्या, सुरक्षित रहा. \n\nकौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये तुम्ही या नंबरवर फोन करून मदत मागू शकता. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर..."} {"inputs":"...ी. मात्र औषधामुळे बराच फरक जाणवला. मिलाला रोज 15-30 वेळा झटके यायचे. याचा कालावधी साधारणपणे दोन मिनिटांचा असायचा.\n\nमात्र औषध घेतल्यानंतर झटक्यांची संख्या दिवसाला 20 पर्यंत खाली आली. शिवाय ते अगदीच काही सेकंदांपुरते असायचे. \n\nती आता ताठ उभी राहू शकते आणि तिला नीट गिळता येतं, असं तिच्या पालकांनी सांगितलं. मात्र दुसऱ्या वर्षी आजार पुन्हा बळावत असल्याचं जाणवू लागलं आणि त्यामुळे मिलाच्या प्रकृतीवर डॉक्टर आता बारकाईनं लक्ष ठेवून आहेत.\n\nडॉ. यू सांगतात, \"औषध न घेता हा आजार ज्या वेगाने बळावला असता त्यापे... उर्वरित लेख लिहा:","targets":"मातून लाखो डॉलर्स कमावण्याचं स्वप्न बघणाऱ्यांना आम्ही जे करत आहोत ते खचितच रुचणार नाही.\"\n\nऔषधांप्रती हा नवा दृष्टिकोन म्हणता येईल का?\n\nनक्कीच. अनुवांशिक दोषांमुळे उद्भवणारे सात हजारांहून जास्त दुर्मिळ आजार आहे. त्यांच्यावर अजून उपचारही शोधण्यात आलेले नाही. सर्व दुर्मिळ आजार किंवा अगदी बॅटन आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व रुग्णांवरही मिला प्रमाणेच उपचार करता येतील, असं नाही. \n\nमात्र, DNAचा अभ्यास करून नेमका आजार काय आहे, याची माहिती मिळाली तर भविष्यात अशा प्रकारची वैयक्तिक औषधनिर्मिती (individualised medicine) करून अचूक उपचार करता येऊ शकतात. \n\nमात्र, US Food and Drug Administrationच्या औषध नियामक मंडळावर असलेल्या डॉ. जेनेट वुडकॉक यांच्या मते N-of_one म्हणजेच एका विशिष्ट रुग्णासाठी तयार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक औषधांमुळे नव्या समस्या निर्माण होऊ शकतात. \n\nत्या म्हणतात, \"या N-of_one परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला एखादं नवं औषध देण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे पुरावे लागतील? अशा परिस्थितीत सुरक्षिततेची किमान खात्री काय आहे?\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी. विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थी सुरक्षित नसतील तर देशाची प्रगती कशी होणार,\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण, जेएनयूत शिक्षकांना मारहाण, गुंड महिलांच्या हॉस्टेलमध्ये नासधूस करत आहेत.बेदम मारहाणीचं दृश्यं. पोलीस कुठेही नाहीत. जेएनयू प्रशासनाचा पत्ता नाही. विद्यार्थी आणि युवा वर्गाविरुद्ध सूड उगवण्याची मोदी सरकारची ही पद्धत आहे का?\" असं ट्वीट काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं आहे. \n\n\"पोलिसांच्या सुरक्षेत गुंड जेएनयूच्या कॅम्पसमध्ये घुसले आहेत,\" असा आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. याप्रकरणाची चौकशी सहआयुक्त पदावरील अधिकाऱ्याने करावी आणि त्याचा अहवाल लवकरात लवकर सादर करावा असे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ी.\" \n\nराव यांना जामिनाची मागणी\n\n80 वर्षाचे वरवरा राव एल्गार परिषद प्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून तुरुंगात आहेत. राव यांचं वय आणि ढासळणारी तब्येत यामुळे त्यांना जामीन देण्यात यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांची आहे. दोन महिन्यांपूर्वी बेशुद्ध झाल्याने वरवरा यांना जेजे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांना पाईल्स आणि हृदयाशी संबंधित आजार आहे. अल्सर आणि रक्तदाबाच्या गोळ्या सुरू आहेत. राव यांना जमीन देण्यात यावा यासाठी कुटुंबीयांनी बॉम्बे हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. \n\nएन. वेणूगोपाल राव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण्यात आलं. \n\nन्यायालयाने गेल्या वर्षी आदेश देताना या सगळ्यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचा आदेश दिला. \n\nमाओवाद्यांशी संबंध असल्याच्या मुद्यावरून वरवरा यांना याआधीही अटक करण्यात आली होती. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांना फसवण्याचं हे षडयंत्र असल्याचं डाव्या विचारसरणीच्या लोकांनी म्हटलं होतं. \n\nवरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी गेल्या वर्षी भारताच्या सर्वोच्च न्यायाधीशांना एक पत्र लिहून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती. \n\nवरवरा यांना पुण्यातल्या येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. अटक झाल्यानंतर वर्षभरानंतरही खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली नव्हती. \n\nवरवरा राव यांच्या कुटुंबीयांचे आक्षेप \n\nवरवरा यांच्या पत्नी हेमलता यांनी त्यावेळी बीबीसीला सुनावणीविषयी अधिक माहिती दिली होती. \n\nसुनावणीत काहीही झालेलं नाही. जामीन मिळण्याच्या याचिकेवर सहा महिने सुनावणी सुरू आहे. जामीन मिळणार की नाही हे ठरवणाऱ्या न्यायाधीशांची बदली झाली. नवीन न्यायाधीश नव्याने सुनावणी करू इच्छित आहेत. उच्च न्यायायालयाकडून मदत मिळाली नसल्याचंही त्या म्हणाल्या होत्या. \n\nट्रायल कोर्टाने याचिका फेटाळली तर उच्च न्यायालयात दाद मागू शकता असं सांगण्यात आलं. जामीन मिळत नाही आणि सुनावणीही होत नाही अशी परिस्थिती असल्याचं त्या म्हणत होत्या. \n\nवरवरा राव यांच्या पत्नी हेमलता\n\nपोलीस वरवरा यांच्या नावावर संबंध नसलेली प्रकरणं जोडत आहे. भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं. त्याला काहीही उत्तर मिळालं नाही. तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं. आणीबाणीच्या वेळेस वरवरा आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल विद्यासागर राव एकाच तुरुंगात होते. त्यांनाही पत्र लिहिलं. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं. मात्र पुढे काहीही झालं नाही, असं हेमलता सांगतात. \n\nवाढत्या वयामुळे वरवरा यांची प्रकृती ढासळते आहे. त्यांना पाईल्सचा त्रास होतो आहे. त्यांना तुरुंगात कैद्यांना मिळणाऱ्या सुविधा मिळत नाहीत. वरवरा यांना बसण्यासाठी खुर्ची किंवा खाट देण्यात आलेली नाही. \n\nपुण्यातील तुरुंगाच्या नियमांविषयी हेमलता यांनी नाराजी व्यक्त केली होती. वरवरा यांना भेटण्यासाठी मी त्यांची पत्नी असल्याचं प्रमाणपत्र हैदराबाद पोलिसांकडून घ्यावं लागतं. वरवरा यांचं आडनाव असणाऱ्या लोकांनाच त्यांना भेटण्याची परवानगी आहे. आमच्या मुलींनी लग्नानंतर आडनावं बदलली नाहीत. त्यामुळे त्यांना भेटायला देतात. मुलाच्या..."} {"inputs":"...ींना परत आणण्याचे कार्यक्रमही त्यानं केले आहेत. रक्तदान शिबिरंही तो घ्यायचा. आणि राजकारणापासून लांब गेला असं कसं म्हणता येईल? २०१४मध्ये त्यानं अर्जुन खोतकरांच्या निवडणुकीत शिवसेनेसाठी काम केलं होतं.\"\n\nअशोक पांगारकर हे सध्या भाजपचे जालन्यात नगरसेवक आहेत.\n\nजालन्याचे आमदार आणि राज्य सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या अर्जुन खोतकर यांनी मात्र पांगारकरचा शिवसेनेशी आता काहीही संबंध नसल्याचा दावा 'बीबीसी मराठी'शी बोलताना केला आहे. \"२०११मध्ये त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांचा पक्षाशी काहीही संबंध राहि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या मते, \"कोण कोणत्या संस्थेचा आहे किंवा नाही हा प्रश्न आता गौण आहे. ज्या व्यक्ती पकडल्या गेल्या आहेत त्यांची मानसिकता काय आहे, वैयक्तिक मतं काय आहेत आणि त्यांनी एकत्र येऊन कोणता कट रचला होता का हे जोपर्यंत तपासात समोर येत नाही, तोपर्यंत त्यामागे कोणी होते का हे समजणार नाही. जर या व्यक्ती एखाद्या कटासाठी एकत्र आल्या असतील तर सहाजिक विचारधाराही समान असेल. पण त्यासाठी समान हेतू आणि कट रचणे हे तपासानं सिद्ध करावं लागेल. जर कोणी संस्था यामागे असतील तर या कटामध्ये त्यांचे अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी सहभागी आहेत हे तपासात समोर यावं लागेल. पण त्यासाठी ATSला तपासाला अधिक वेळ द्यावा लागेल.\" \n\n\"पण मला याच्यामध्ये एक नक्की पॅटर्न दिसतोय तो म्हणजे काही हिंदू तरुणांमध्ये ही मानसिकता बळावते आहे की त्यांच्या धर्मावर हल्ला होतो आहे. हा हल्ला अनेकांकडून होतोय तसा तो डाव्या उदारमतवाद्यांकडून होतो आहे, अशी भावना त्यांच्यात बळावत असावी. अशी भावना असलेले काही जण एकत्र येताहेत आणि गुन्हे घडताहेत. काही संघटना, पक्ष या प्रकारच्या भावनेला खतपाणीही घालताहेत,\" असं उमराणीकर पुढे म्हणतात. \n\nया आरोपींचे एकमेकांशी संबंध कसे? \n\nदाभोलकरांवर गोळ्या झाडणारा एक आरोपी म्हणून CBIच्या अटकेत असलेल्या सचिन अंदुरेकडे बंगळुरूच्या गौरी लंकेश हत्या प्रकरणातल्या एका आरोपीनं दिलेलं पिस्तूल सापडलं आहे, असा दावा तपास संस्थांचा आहे. अंदुरेच्या चौकशीसाठी वाढीव कोठडी मागतांना CBIने ही माहिती न्यायालयात दिली आहे. त्यामुळे दाभोलकरांचे मारेकरी आणि गौरी लंकेशचे मारेकरी एकमेकांच्या कसे संपर्कात होते, त्यांचा एकमेकांशी संबंध होता, हा संबंध कसा आणि कोणामुळे होता असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. \n\nसचिन अंदुरे याचे वकील मात्र CBIचा हा दावा खरा नाही असं म्हणताहेत. \"सात दिवस त्यांनी अंदुरे यांची चौकशी केली, पण ज्या दाभोलकर प्रकरणात ते आरोपी आहेत त्याबद्दल त्या चौकशीतून काय समोर आलं याबद्दल ते काहीही सांगायला तयार नाहीत. या तपासात काही मिळालं नाही याकडे माध्यमांचं आणि समाजाचं लक्ष जाऊ नये यासाठी ही नवी थिअरी त्यांनी समोर आणली आहे,\" अशी प्रतिक्रिया अंदुरे याचे वकील प्रकाश सालशिंगीकर यांनी BBC मराठीशी बोलतांना दिली. \n\nहे वेगवेगळ्या प्रकरणातील आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे संशयितांचा एकमेकांशी संपर्क कसा आला हा प्रश्न सर्वांत महत्त्वाचा..."} {"inputs":"...ींनी हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टानं या शर्यतींवर बंदी घातली. आता सुप्रीम कोर्टाच्या या नव्या निर्णयामुळे बैलगाडी शर्यतप्रेमींची निराशा झाल्याचं एबीपी माझाच्या वृत्तात म्हटलं आहे. \n\nडीएमएलटीधारकांच्या लॅब बंद झाल्यामुळे लोकांना समस्येचा सामना करावा लागेल.\n\nडीएमएलटीधारकांच्या प्रयोगशाळा आता बंद!\n\nरक्त, लघवी किंवा तत्सम चाचण्या करण्याचे अधिकार फक्त एमडी, डीएनबी आणि डीसीपी पॅथॉलॉजिस्टना असल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यामुळे आता डीएमएलटीधारकांच्या पॅथॉलॉजी लॅब बंद होणार अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ावणीदरम्यान हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला.\n\nहॉटेल आणि रेस्तराँमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवा आणि एमआरपीसाठी असलेला वैधमापन कायदा यांची सांगड घालता येऊ शकत नाही, असं कोर्टानं आपल्या निकालात म्हटलं आहे. \n\nहॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी एमआरपीपेक्षा जास्त दरात सर्रास विकलं जातं. हे वैधमापन कायद्याच्या विरोधात असल्याचं सरकारचं म्हणणं होतं. याबाबतचं वृत्त इकॉनॉमिक टाइम्सनं दिलं आहे.\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीकडची\n\nआर्टिफिशियल इंटेलिजिन्स हेच भविष्य आहे, असं रिया बिदशहरी म्हणतात. \n\nरिया या इराणीयन शिक्षिका आहेत. तसेच, बिदशहरी या Awecademy या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या संस्थापक आणि सीईओ आहेत. त्यांनी BBC 100 Women च्या व्यासपीठावरून 'कोणताच विषय नसलेली, चार भिंतीपलीकडची' या विषयावर संवाद साधला.\n\nमार्क आणि ज्ञान या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. केवळ अकॅडेमिक किंवा तांत्रिक पातळीवर नव्हे, तर बौद्धिक, सामाजिक आणि नैतिक पातळीवर शिकत असाल, तर ते अर्थपूर्ण आहे.\n\nजे जग अस्तित्त्वातच नसेल, त्यासाठी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कीज आणि ऑलिंपिक चँपियन बॉक्सर निकोला अॅडम्स यांचा त्यात समावेश आहे.\n\n2019 मध्ये बीबीसी 100 वुमेन सीरीजमध्ये 'द फिमेल फ्यूचर' म्हणजेच महिलांच्या भविष्याबाबत चर्चा होणार आहे. फ्यूचरिझम म्हणजेच भविष्य पाहणं आणि सांभाळण्याची प्रक्रिया. पितृसत्ताक समाजात आजपर्यंत भविष्य बनवणं आणि सांभाळण्याची जबाबदारी फक्त पुरुषच गेत आले आहेत. पण महिलांचं भविष्य त्यांच्याच हातात असलं तर आयुष्य कसं असेल, हे यावर्षीच्या 100 वुमेन या बीबीसीच्या विशेष सिरीजमध्ये सांगण्यात येत आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीख लिहीण्याची स्टाईल वेगळी आहे, तसंच या टूलकिटमध्ये स्ट्रेटेजी म्हणून दिलेल्या घटना यापूर्वीच घडून गेलेल्या आहेत. \n\nटूलकिट हे भविष्यात करण्याच्या गोष्टींबद्दल असतं. अल्ट न्यूजने आपल्या फॅक्ट चेकमध्ये भाजपने शेअर केलेलं टूलकिट फेक असल्याचं म्हटलंय.\n\nतर OpIndia या मोदी सरकारची वारंवार पाठराखण करणाऱ्या वेबसाईटने अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकचा फॅक्ट चेक केलाय. अल्ट न्यूज ही काँग्रेस समर्थक वेबसाईट असून काँग्रेसला क्लीन चिट देण्यासाठी त्यांनी कोलांटउड्या मारल्याचं म्हटलंय.\n\nअल्ट न्यूजने केलेले दावे अत्यं... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याची आवश्यकता अशा अनेक वादांच्या नाट्यातला हा पुढचा आणि अधिक चिंताजनक अंक आहे का असा आणखीन एक प्रश्न यातून उपस्थित होतो.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ीच आहेत. फ्लू शॉट्स घेतल्याने फ्लू किंवा फ्लू सदृष्य आजाराने रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी होईल. 60 ते 70 टक्के रुग्णसंख्या कमी झाल्याने कोव्हिड काळात रुग्णालयांवरील ताण कमी होईल. फ्लू शॉट्स घेतल्यामुळे आजारामुळे निर्माण होणारी मॉर्बिडीटी कमी होईल. त्यामुळे फ्लू शॉट्स गरजेचे आहेत,\" असं हिरानंदानी रुग्णालयातील छातीरोग आणि क्रिटिकल मेडिसीनतज्ज्ञ डॉ. स्वप्नील मेहता यांनी सांगितलं. \n\n'फ्लू' शॉटने कोरोना बरा होतो? \n\nकोरोना व्हायरसविरोधात अजूनही कोणतीही लस किंवा ठोस औषध उपलब्ध नाही. \n\nफ्लू श... उर्वरित लेख लिहा:","targets":"शक्यता 50 ते 60 टक्क्यांनी कमी होते. इन्फेक्शन झालंच तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीमुळे त्याची तीव्रता आणि गुंतागुंत कमी होण्यास मदत होते,\" असं त्या पुढे म्हणाल्या. \n\nकधी घ्यावा फ्लू शॉट?\n\nडॉ. स्वप्नील मेहता पुढे म्हणतात, \"जागतिक आरोग्य संघटनेने भारतात दोन वेळा पावसाळा सुरू होण्याअगोदर आणि हिवाळा सुरू होण्याआधी फ्लू शॉट घेण्याचा सल्ला दिलाय. जेणेकरून पावसाळा आणि हिवाळ्यात होणाऱ्या फ्लूच्या इन्फेक्शनपासून संरक्षण होण्यास मदत होईल. भारतात लोकांमध्ये पाश्चिमात्य देशांसारखी फ्लू शॉट्स घेण्याबाबत जागरूकता नाही. मात्र, हळूहळू भारतीयांमध्येही प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फ्लू शॉट्स घेण्याबाबत जागरूकता वाढते आहे.\" \n\n'फ्लू' विरोधातील लसीबाबात असणारे गैरसमज\n\n1- 'फ्लू' हा गंभीर आजार नाही-उत्तम आरोग्य असणाऱ्यांनाही फ्लू होण्याची शक्यता असते. मात्र, रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना याचा धोका जास्त असतो. \n\n2- 'फ्लू' लसीमुळे फ्लू होईल- 'फ्लू' लसीमुळे फ्लू होत नाही. लस घेतल्यानंतर अंगदुखी किंवा ताप आला तर तो सामान्य आहे. शरीराने लशीला केलेला तो प्रतिकार आहे. \n\n3- फ्लूच्या लसीमुळे साइड इफेक्ट होतात- फ्लू लस पूर्णत: सुरक्षित आहे. \n\n4- 'फ्लू' लस घेतल्यानतंरही फ्लू झाला. म्हणजे लस प्रभावी नाही- 'फ्लू'चे विविध प्रकार आहेत. त्यामुळे लस घेतल्यानंतरही फ्लू होऊ शकतो. कारण व्हायरस सारखा बदलत असतो. \n\n(स्रोत -जागतिक आरोग्य संघटना)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीचं कांस्यपदक जिंकलं होतं. आजवर चार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये तिनं पदकं मिळवली आहेत. खेळाबरोबरच ती कमी उंचीच्या व्यक्तींना मार्गदर्शनही करत असते. टीव्हीवर पॅरालिम्पिक दाखवू लागल्यापासून लोकही बदलतायत असं रूहीला वाटतं. \n\nरूही शिंगाडे\n\n\"आधी मी कुठे गेले की लोक त्रास द्यायचे, चिडवायचे. 'ही पाहा कॉमिक आली', 'बघा ही मुलगी कशी दिसते, कशी चालते', असं बोलायचे. मला खूप वाईट वाटायचं की हे असं का बोलतात आणि मी अशी का आहे. \n\n\"पण मी खेळाच्या मैदानात उतरले, तेव्हा हे बदललं. मी पहिल्यांदा आंतरराष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"तुम्ही एवढं बोलता कसं काय?\n\n\"माझी उंची कमी असल्यामुळं सगळे लोक माझ्याकडे आकर्षित झाले. कुणीही म्हणायचं की हा बघा ना.. एवढासाच आहे पण बोलतो खूप छान. उंची कमी आहे, हे तर मला कधी वाटतंच नाही. आणि मी म्हणतो उंचीचं करायचंय काय?\"\n\nनिनाद हळदणकर, नर्तक\n\nमुंबईचा निनाद हळदणकर वयाच्या बाराव्या वर्षापासून म्हणजे गेली 24 वर्षं इव्हेंट्स आणि शोजमध्ये डान्स करतो आहे. कमी उंचीच्या निनादला एकेकाळी लोक चिडवायचे, पण त्यानं तो नाउमेद झाला नाही. \n\nकल्याणजी आनंदजी, जॉनी लिव्हर यांच्यासह मराठी आणि हिंदीमधल्या अनेक सेलिब्रिटीजसोबत त्यानं स्टेज शोजमध्येही काम केलं आहे. त्यासाठी पंधराहून अधिक परदेश दौरेही केले आहेत. भारत सरकारनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानात कराचीला जायची संधी मिळाली होती. निनादचं लग्न झालं असून त्याला एक मुलगीही आहे. \n\nनिनाद हळदणकर\n\n\"मी स्टेजवर येतो तेव्हा सुरुवातीला काही जणांना वाटतं हा काय करणार? पण माझा परफॉर्मन्स पाहून लोक दाद देतात. कधीकधी तर माझ्या प्रवेशाची वाट पाहात असतात. लोकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटतं.\n\n\"आधी मी एकटा कुठे जायचो नाही. शोसाठीही बाबांना घेऊनच जायचो. पण आता मी एकटा बिनधास्त प्रवास करतो. स्वतःच्या हिमतीनं आपण पुढे जायला हवं. एअरपोर्ट आणि बसमध्येही, प्रत्येक ठिकाणी आम्हाला मदतही मिळते. पण आपणच घरातून बाहेर बसलो तर काही होणार नाही. तुमच्यात कोणतीही कला असेल ती जोपासा... मग ती कॉमेडीही का असो ना! काम करत राहायला हवं,\" असं निनाद आवर्जून सांगतो. \n\n\"मी कुठे जात असेन तर आजही लोक जमा होतात, चिडवतात. पण आपण घाबरून घरी बसणं, काही करायचं नाही असं वाटणं बरोबर नाही. मला वाटतं 'झिरो'मध्ये शाहरूखचं कॅरेक्टर असंच आहे. तो नॉर्मल जगू शकतो, असं दाखवलं आहे,\" असं निनाद सांगतो.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीचं हे रॅकेट आहे. आदिवासींच्या मजबुरीचा फायदा उठवत हे लोक त्यांचा रेशन कार्ड जप्त करतात.\" \n\nया आदिवासींजवळ रोजगाराचं कोणतंही मजबूत साधन उपलब्ध नाही. महिला जंगलातून जडी-बुटी आणून विकतात आणि पुरुष खाणीत काम करतात. या कामामुळे त्यांना दिवसाला 100 ते 200 रुपये मिळतात. पण आठवड्यात फक्त दोन-तीन वेळेसच हे काम मिळतं. \n\nजितके पैसे ही मंडळी कमावतात त्यातून डाळ आणि पीठ विकत घेणं शक्य होत नाही. बाकी गरजेचं धान्य तर लांबच राहिलं. \n\nमोहम्मदपूर इथल्या स्वरूपी यांनीही एका वर्षापूर्वी मुलाच्या उपचारासाठी रेशन का... उर्वरित लेख लिहा:","targets":"गावांमध्ये आहे, जे रेशन कार्ड गहाण ठेवून घेतात आणि त्याबदल्यात कर्ज देतात. पण प्रश्न हा निर्माण होतो की, एका व्यक्तीच्या नावावरील रेशन कार्डवर दुसऱ्या व्यक्तीला रेशन कसंकाय मिळतं?\n\nहाच प्रश्न आम्ही नेहा बन्सल यांना विचारला तेव्हा त्यांनी सांगितलं की, \"देशात भुकेमुळे झालेल्या मृत्यूंमुळे आम्हाला सूचना देण्यात आली होती की, आधार नसेल किंवा बायोमेट्रिकशिवायही रेशन थांबवता येऊ शकत नाही.\" \n\nयाच नियमाचा फायदा घेत रेशन कार्ड गहाण ठेवून घेणारे खऱ्या गरजू आदिवासींचा हक्क हिरावून घेत आहेत.\n\nकुपोषणामुळे झाले मृत्यू \n\nगेल्या काही वर्षांत शिवपुरी आणि श्योपूर जिल्ह्यातल्या काही मुलांचा मृत्यू कुपोषणामुळे झाला होता. या भागातील हजारो मुलं कुपोषणग्रस्त आहे, असं सरकारनं मान्य केलं होतं. \n\nकुपोषणाविषयीच्या घटना माध्यमांमध्ये येऊ लागल्या तेव्हा मध्यप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी जाहीर केलं की, आदिवासी कुटुंबांना पोषक आहार मिळावा यासाठी दर महिन्याला त्यांच्या खात्यात हजार रुपये टाकले जातील. \n\nडायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून काही लोकांच्या खात्यात पैसे टाकण्यात येत आहेत. पण बँक लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी गावोगावी बनवण्यात आलेल्या प्राइव्हेट कियोस्क सेंटरमधून चार-चार महिन्यांमध्ये लोकांना केवळ एकदा-दोनदाच पैसे मिळतात. \n\nदेशात अन्नसुरक्षा कायदा लागू आहे. पण शिवपुरी गावचं चित्रं सरकारच्या दाव्यांमधील फोलपणा समोर आणतं. येथील चित्रं अन्नधान्य आणि रेशनचीच समस्या समोर आणत नाही, तर भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि आरोग्य सेवांबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण करते.\n\nशिवपुरीतल्या सहरिया आदिवासींच्या परिस्थितीवर अदम गोंडवी यांच्या या ओळी लागू पडतात...\n\nसौ में सत्तर आदमी फ़िलहाल जब नाशाद है,\n\nदिल पे रख के हाथ कहिए देश क्या आज़ाद है?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीची वाढ नीट होऊ देत नाही. असे दुसऱ्या पिढीतले डास पुनरुत्पादनक्षम होण्याआधी आणि रोगवाहक होण्याआधीच मृत्यू पावतात.\n\n2009 ते 2010 या कालावधीत, केमॅन आयलंड्स परिसरात अशा प्रकारचे जवळपास 3 दशलक्ष जनुकीय बदल झालेले नर डास सोडण्यात आले होते. याचा परिणाम म्हणजे, ऑक्झिटेकच्या अहवालानुसार बाजूच्या परिसराशी तुलना करता या परिसरात डासांची संख्या 96 टक्क्यांनी कमी झाली. नुकत्याच ब्राझील मधील एका परिसरात केलेल्या अशाच प्रकारच्या पाहणीत, डासांची संख्या 92 टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.\n\nदुसरी बाजू...\n\nपण द... उर्वरित लेख लिहा:","targets":"्याचे काम गेल्या 10 हजार वर्षांपासून, 'डास' या कीटकाइतकं कोणीही करू शकलेलं नाही.\"\n\nएखाद्या विशिष्ट प्रजातीचे उच्चाटन हा फक्त वैद्यानिक मुद्दा नसून तात्विक ही आहे. जिथे मानव प्राणीच इतर अनेक सजीवांसाठी धोकादायक आहे, तिथं मानवानं, स्वतःसाठी धोकादायक असलेल्या एखाद्या सजीवाची प्रजाती समूळ नष्ट करणे, हे मुळीच मान्य होण्यासारखे नाही, असे युक्तिवाद काहीजण करू शकतील. \n\nऑक्सफर्ड विद्यापीठाच्या, उएहिरो सेंटर फॉर प्रॅक्टिकल एथिक्सचे जॉनथन प्यू म्हणतात, \"एखादी प्रजाती समूळ नष्ट करणं हे नैतिकदृष्ट्या ही योग्य नव्हे असा प्रतिवाद असू शकतो.\" \n\nअर्थात हाच युक्तिवाद सर्वच प्रजातींच्या बाबतीत लागू होत नाही, या संदर्भात प्यू म्हणतात, \"आपण 'देवी'च्या रोगाला कारण ठरणाऱ्या 'व्हॅरिओला' विषाणूचं समूळ उच्चाटन केलं, ते मात्र आपण आनंदानं स्वीकारलं.\"\n\nआपण विचार करायला हवा की खरंच डासांकडे काही खास क्षमता असतात का? उदाहरणार्थ, वेदनांचा त्रास जाणवेल अशी क्षमता डासांमध्ये असल्याचं ठळकपणे दिसते का? शास्त्रज्ञांच्या मते आपल्यासारखा, वेदनेला, दुखण्याला भावनिक प्रतिसाद डास देत नाहीत. शिवाय त्यांच्या पासून सुटका करून घेण्यासाठी आपल्याकडे दुसरे कोणते सबळ कारण आहे? एकच ते म्हणजे डास अनेक रोगांचे वाहक आहेत. \n\nझिका, मलेरिया, डेंग्यू या बाबत दक्ष रहायचं म्हणून आणि परिसरातील छोट्याशा टापूतील डासांची संख्या कमी करण्यात यश मिळालं असलं तरी शास्त्रज्ञांच्या मते अख्खी प्रजाती नामशेष करणं निव्वळ अशक्य आहे, तेव्हा या प्रश्नावर चर्चा करणं म्हणजे नुसतंच कल्पनारंजन आहे.\n\n\"देअर इज नो सिल्व्हर बुलेट, यावर कोणताच रामबाण उपाय नाही,\" हॉक्स म्हणतात, ते पुढे असेही म्हणतात, \"GM नर डास, परिसराच्या छोट्याशा तुकड्यात सोडण्याचा प्रयोग बऱ्यापैकी यशस्वी झाला असला तरी त्या छोट्याशा भूभागासाठी लाखो GM नर डास सोडावे लागतील.\" \n\n\"आकारानं मोठ्या परिसरात, प्रत्येक मादी डासाचे, जनुकीय बदल घडवलेल्या डासांबरोबरच मिलन होणे, ही खूप कठीण गोष्ट आहे, त्यापेक्षा आपण या उपायाची, दुसऱ्या तंत्रांशी सांगड घालायला हवी.\" \n\nडासांच्या हल्ल्याशी दोन हात करण्यासाठी, जगभर नावीन्यपूर्ण उपायांचा वापर होताना दिसतो. लंडनच्या क्यू गार्डन्स मधील शास्त्रज्ञ, एक सेन्सर विकसित करत आहेत, हा सेन्सर, जवळ आलेल्या डासांच्या पंखांच्या आवाजावरून, तो कोणत्या जातीचा डास आहे ते सांगू शकेल. या शास्त्रज्ञांनी..."} {"inputs":"...ीच्या राणी लक्ष्मीबाई यांना कोणत्याही इंग्रज अधिकाऱ्याने यापूर्वी पाहिलं नव्हतं. गव्हर्नर जनरलच्या एजंटलाही तशी संधी मिळाली नव्हती. जॉन लँग यांनी राणीच्या भेटीच्या वर्णनाबरोबर झाशी संस्थानच्या श्रीमंतीचं आणि राणीच्या आदरातिथ्याचं भरपूर वर्णन केलं आहे. \n\nजॉन लँग यांचं प्रवासवर्णन\n\nजॉन लँग आग्र्याला आल्याचं समजल्यावर राणीने त्यांना झाशीत येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्यासाठी रथासारखी एक घोडागाडीही पाठवली. ही गाडी एखाद्या खोलीसारखी होती असं लँग लिहितात. गाडीत राणीचे एक मंत्री, वकील आणि एक खानसामा हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"त, 'तरुणपणात त्या अतिशय सुंदर दिसत असाव्यात. त्यांचा चेहरा माझ्या सौंदर्याच्या कल्पनेपेक्षा जरा जास्त गोल होता. त्यांचे हावभाव उत्तम व विचारी होते. डोळे चांगले होते आणि नाकाचा आकार नाजूक होता. त्या फार गोऱ्याही नव्हत्या आणि काळ्याही नव्हत्या.'\n\nपुढे लँग यांनी त्यांच्या कपड्यांचं व दागिन्यांचं वर्णन केलं आहे. राणीने सोन्याच्या कानातल्याशिवाय कोणताही दागिना घातला नव्हता. त्यांनी पांढरे मलमलचे वस्त्र परिधान केलं होतं. फक्त त्यांचा आवाज निराशावादी कर्कश होता असं मात्र लँग यांनी आवर्जून लिहिलेलं आहे. \n\nव्यायाम आणि धाडसी निर्णय\n\nलक्ष्मीबाई राणी दररोज पहाटे उठून व्यायाम, घोडेस्वारी, हत्तीवरुन फेरफटका मारत असल्याचं अनेक इतिहासकारांनी लिहून ठेवलेले आहे. लक्ष्मीबाईंचे पती गंगाधरराव नेवाळकर यांचा मृत्यू झाल्यावर तेव्हाच्या पद्धतीनुसार केशवपन करण्याऐवजी त्यांनी एक वेगळा निर्णय घेतला होता. केशवपनाच्या ऐवजी दररोज तीन ब्राह्मणांना तीन रुपये देण्याचं प्रायश्चित्त स्विकारलं होतं. \n\nझाशीचा किल्ला\n\nवैधव्य आलं तरी पतीच्या पश्चात हे राज्य टिकवण्यासाठी, सर्वांचं मनोबल टिकून राहाण्यासाठी हा निर्णय राणीने घेतला असावा. आपल्या वैधव्याचं कारण राज्यकारभारात आडवं येऊ नये तसेच युद्धासारख्या हातघाईच्या प्रसंगी लोकांचा नेतृत्वावर विश्वास राहावा यासाठी लक्ष्मीबाईंनी हळदीकुंकू समारंभाचं आयोजन केलं होतं. धार्मिक कर्मकांडाचे नियम कठोरपणे पाळले जाण्याच्या काळात हा निर्णय घेणं धाडसाचाच म्हटला पाहिजे.\n\nझाशी सोडताना\n\nझाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्यावर इंग्रजांचा वेढा फोडून किल्ला सोडण्याची वेळ आली तेव्हा ती एका पांढऱ्या घोड्यावर स्वार झाली. तिला या पोशाखात गोडसे भटजींनी पाहिले आणि वर्णन लिहून ठेवलं आहे. \n\nझाशीच्या राणी लक्ष्मीबाई कशा दिसायच्या? भारतीय आणि परदेशी लेखकांनी केलेलं वर्णन\n\nते लिहितात 'आंगावर पायजमा वगैरे सर्व पोषाग होताच. टाकीण बूट घातले होते व सर्वांगास तारांचे कवच घातले होते. बराबर अर्थ येक पैसासुद्धा घेतला नव्हता. फक्त रुप्याचा जाब म्हणजे पेला पदरी बांधून ठेविला होता. कंबरेस ज्यंब्या वगैरे हतेरे होती. खाकेत तरवार लाविली होती आणि रेसिमकाठी धोतरानी पाठीसी बारा वर्षांचा मुलगा दत्तक घेतलेला बांधून जय शंकर असा शब्द करुन किल्याखाली स्वारी उतरली आणि सर्वांसह भर शहरांतून उत्तर दरवाज्यानी बाहेर गेली.'\n\nमहालक्ष्मी दर्शन\n\nनेवाळकर घराण्याची..."} {"inputs":"...ीडियाचे संपादक प्रमोद आचार्य सांगतात, \"सरकारमधील सदस्यांमध्ये सर्वसंमती घडवून आणणारा एकच चेहरा होता तो म्हणजे स्वतः मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा. त्यांच्या या कार्यकाळात सर्वांना पसंत पडेल असा दुसरा कोणताही चेहरा तयार झाला नाही.\"\n\nजर दुसरा मुख्यमंत्री नेमला नाही तर विधानसभेचं काय होणार याबद्दल आचार्य म्हणतात, \" अशा स्थितीत एखाद्या सदस्यास लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत तात्पुरते मुख्यमंत्रिपद देण्यात येईल किंवा लोकसभेची निवडणूक होईपर्यंत विधानसभा स्थगित अवस्थेत (सस्पेंड) ठेवावी लागेल. लोकसभा निवडण... उर्वरित लेख लिहा:","targets":"तयार झाली असल्याची चर्चा सध्या गोव्यात सुरू आहे.\"\n\nपोटनिवडणुकांची परीक्षा\n\nभारतीय जनता पार्टीला आता गोव्यामध्ये लोकसभेबरोबर पोटनिवडणुकांचीही परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यामध्ये सर्वात जास्त लक्ष मांद्रे विधानसभा मतदारसंघाकडे आहे. या विधानसभेमध्ये भाजपातर्फे दयानंद सोपटे उमेदवार आहेत. \n\nमांद्रे विधानसभा मतदारसंघ\n\nयेथे दयानंद सोपटे यांनी 2017 साली काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून भाजपाचे तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांना पराभूत केले होते. या मतदारसंघात लक्ष्मीकांत पार्सेकर सलग चारवेळा विजयी झाले होते हे येथे लक्षात घेतले पाहिजे.\n\nदयानंद सोपटे आणि सुभाष शिरोडकर यांनी भाजपात प्रवेश केला.\n\nत्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. सोपटे यांच्याविरोधात पार्सेकर यांनी आपण अपक्ष निवडणूक लढवू अशी घोषणा केली. मात्र पार्सेकर यांची समजूत काढण्यात भाजपाला यश आल्याचे सांगण्यात येते. पण प्रमोद आचार्य यांच्या मते, \"याबाबतीत कोणताही अंतिम निर्णय समजू नये. या मतदारसंघाबाबत अजूनही घडामोडी घडत आहेत. मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात परिस्थिती कशीही बदलू शकते.\" \n\nशिरोडा विधानसभा मतदारसंघ\n\nशिरोडा विधानसभा मतदारसंघात होणारी पोटनिवडणूकही भाजपासाठी अतिशय महत्त्वाची आहे. काँग्रेसच्या तिकिटावर 2017 साली विजयी झालेले सुभाष शिरोडकर गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये भाजपात आले. त्यांनी भाजपाच्या महादेव नाईक यांचा पराभव केला होता.\n\nआता पोटनिवडणुकीमध्ये सर्व चित्र पालटलं आहे. महादेव नाईक यांना काँग्रेसतर्फे तिकीट मिळण्याची शक्यता आहे. शिरोडकर यांच्या वाटेत मोठा अडथळा येण्याची शक्यता आहे तो म्हणजे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या दीपक ढवळीकर यांच्या घोषणेचा. \n\nसत्ताधारी भाजपाचा घटक पक्ष असणाऱ्या मगोपने ही निवडणूक लढवण्याचे घोषित केले आहे. जर ढवळीकर खरंच निवडणुकीत उतरले तर शिरोडकर यांचं पोटनिवडणुकीत विजयी होण्याचं स्वप्न पूर्ण होण्यात अडथळे येतील. मात्र ढवळीकर यांची समजूत काढण्यात भाजपाला यश येईल असे स्थानिक वर्तमानपत्र 'द नवहिंद टाइम्स'ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.\n\nम्हापसा विधानसभा मतदारसंघ\n\nगोव्याचे माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सीस डिसूझा यांचे या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी निधन झाले. डिसूझा म्हापसा मतदारसंघातून निवडून येत असत. 1999 साली गोवा राजीव काँग्रेसतर्फे जिंकल्यानंतर त्यांनी सलग चार निवडणुका भाजपाच्या तिकिटावर जिंकल्या होत्या...."} {"inputs":"...ीत जिंकवू शकत नाही. \n\nआता जो कोणी नवीन अध्यक्ष होईल त्याला दुसऱ्या एका गांधी परिवाराचाही सामना करावा लागेल. कारण काँग्रेस एक असा पक्ष आहे जिथे सगळे लोक गांधी कुटुंबाकडेच जाणार. या देशामध्ये दरबाराची परंपरा काँग्रेसमुळेच आलेली आहे. \n\nमी स्वतः काही नेत्यांसोबत बोलले. ते म्हणतात, आम्हाला या पदामुळे काय मिळणार? आम्ही का स्वीकारावं हे पद? एक तर आम्हाला गांधी कुटुंबाच्या कठपुतलीसारखं काम करावं लागेल आणि सगळा पक्ष आमच्यावरच हल्ला करेल. \n\nदोराला बांधलेला दगड आणि काँग्रेसचं केंद्रीय बळ : विनोद शर्मा\n\nआत... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही. \n\nजर तुम्हाला जायचंच आहे तर तुम्ही तुमच्या सगळ्या नेत्यांना बोलवा, चर्चा करा, तुमचं म्हणणं मांडा आणि सांगा की अध्यक्षपदावर न राहतादेखील तुम्ही पक्षामध्ये सक्रिय असणार आहात. हे सगळं केलं असतं तर कार्यकर्त्यांचा धीर कायम राहिला असता. पक्ष फुटला नसून हा फक्त नेतृत्त्वबदल असल्याची त्यांची खात्री झाली असती. \n\nनेतृत्त्व बदलाबाबत बोलताना मला व्यवस्थेतल्या बदलाविषयीही बोलायला आवडेल. तुम्हाला आठवत असेल की मशीरुल हसन यांनी तीन-चार भागांमध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या प्रस्तावांचा एक सारांश प्रकाशित केला होता. अशी होती पूर्वी काँग्रेसची कार्यकारी समिती, जिचे प्रस्ताव देशाचं राजकीय धोरण ठरवायचे. \n\n'सामूहिक नेतृत्त्वाची गरज'\n\nतुम्ही काँग्रेसची कार्यकारी समिती एक सामूहिक नेतृत्त्वं म्हणून स्वीकारायला हवी. काँग्रेस कार्यकारी समितीच्या निवडणुका व्हाव्यात. 60-70 लोकांऐवजी 12 किंवा 21 सदस्य असावेत. जे संवेदनशील असतील, विवेकी असतील आणि ज्यांना पक्षात आदर असेल. \n\nहे सामूहिक नेतृत्व अध्यक्षाला राजकीय निर्णय घ्यायला मदत करेल. मला असं वाटतं की या नव्या सामूहिक नेतृत्वामध्ये गांधी कुटुंबालाही स्थान असेल. \n\nहे खरं आहे की गांधी कुटुंब काँग्रेसची अडचणही आहे आणि ताकदही. अडचण यासाठी की त्याच्यामुळे काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप होतो. पण आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की गांधी कुटुंब हे लोकशाहीतल्या घराणेशाहीचं उदाहरण आहे. ते निवडणूक लढवतात, जिंकतात किंवा हरतात. \n\nलोकशाहीतल्या घराणेशाहीचं असं दुसरं उदाहरण जगातही शोधून सापडणार नाही. ही चांगली गोष्टं आहे असं मी म्हणत नाही. पण जर तुमचं याशिवाय चालत असेल तर चालवून बघा. पण मला असं वाटतं की येत्या काळामध्ये गांधी कुटुंबाची एक ठराविक भूमिका असेल आणि ती भूमिका निर्णय घेणाऱ्या समूहापर्यंतच मर्यादित असायला हवी. नाहीतर पक्षामध्येच एक वेगळं सत्ताकेंद्र तयार होईल. \n\nम्हणूनच मानिसकता बदलायला हवी. मनोवृत्ती बदलायला हवी. संघटनेत बदल करायला हवे आणि निर्णय घेण्याची प्रक्रियाही बदलायला हवी. काँग्रेसने सामूहिक नेतृत्वाच्या मदतीनेच पुढे जायला हवं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीत त्या पक्ष सोडतील का?\n\nखडसे राष्ट्रवादीत गेले. पण मग पंकजांसाठी, त्यांनी विचार करायचाच ठरवल्यावर, कोणता पर्याय असेल?भाजप सोडल्यावर महाराष्ट्रातले तीन महत्त्वाचे पक्ष आहेत ते तीनही आता एकत्र 'महाविकास' आघाडी सरकारमध्ये आहेत. त्याच सरकारमध्ये पंकजा यांचे बंधू आणि राजकीय प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे मंत्री आहेत? तिथं त्या जातील का? धनंजय हे 'राष्ट्रवादी'चे महत्वाचे नेते आहेत. मुख्य म्हणजे गोपीनाथ मुंडेंचा वारसा त्या चालवतात. त्यांचं नाराजीनाट्यही जेव्हा महाराष्ट्रात घडलं होतं तेव्हाही ते पक्ष सोडून ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं भाजपातलं स्थान वेगळं आहे त्यामुळे त्या आहे तिथंच राहतील. शिवाय भाजपालाही त्या हव्या आहेत. म्हणूनच त्यांना केंद्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली गेली. त्यामुळं तुम्हाला सामावून घेतलं जाईल हा मेसेज त्यांना गेला आहे. दुसरं म्हणजे धनंजय मुंडे 'महाविकास'आघाडीमध्ये असतांना त्या तिथं जाणार नाहीत. शिवसेनेला त्या येणं पथ्यावर पडेल पण ते सेना-राष्ट्रवादी यांच्या संबंधांवर अवलंबून असेल,\" असं नानिवडेकर म्हणतात. \n\nअसंच मत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांचंही आहे. \"पंकजा जाणार नाहीत कारण त्या आणि खडसे आपापल्या राजकीय करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर उभे आहेत. खडसे रिस्क घेऊ शकतात, पंकजा नाही. शिवाय, जशी वागणूक खडसेंना मिळाली तशी पंकजांना मिळाली नाही. खडसेंचं तिकीटच कापलं होतं. त्यामुळं असं टोकाचं पाऊन पंकजा घेणार नाहीत. एक नक्की, की या घटनेमुळं भाजपातला फडणवीस-विरोधी गट जो आहे, त्यांना बोलायला मुद्दे मिळतील,\" असं देशपांडे म्हणतात. \n\nअर्थात, पंकजा मुंडेंबद्द्लही ही चर्चा एकनाथ खडसे बाहेर पडले या निमित्तानं होते आहे. गेला बराच काळ त्या शांत आहेत. पण राजकारणात शांततेचा अर्थ सारं आलबेल आहे असा होत नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीत समावेश करण्यात आला. \n\nपण हे सगळं नंतरचं. दुसऱ्याच दिवशी, म्हणजे 27 नोव्हेंबर 2008च्या सकाळी, मुंबईवरचा हल्ला अजून संपला नव्हता आणि अतिरेकी ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊसमध्ये तळ ठोकून होते, तेव्हा मुंबई मिररच्या मुखपृष्ठावर कसाबचा फोटो झळकला. \n\nतो फोटो मुंबईकर आजही विसरू शकलेले नाहीत. पण त्या फोटोनं मिळालेल्या प्रसिद्धीपासून डि'सुझा यांनी दूर राहणंच पसंत केलं. दहा वर्षांनंतरही त्यांचं मत बदललेलं नाही. \n\n\"सगळं काही संपल्यावर तुमच्या लक्षात येतं की, 'अरे, आपण काहीतरी वेगळं केलं होतं.' मला यात काही ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोणीही पळून जाईल. त्या दिवशीही अनेक पत्रकार पळून गेले,\" ते सांगतात. \n\nडि'सुझा यांना कशाची भीती वाटली नव्हती, पण ते नेमके कुठे होते, हे कळल्यावर त्यांच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया काय होती? \n\n\"त्यांना आनंद झाला की मी जिवंत आहे,\" डि'सुझा हसत हसत सांगतात. \"म्हणजे बघा, माझी पत्नी रोझी तेव्हा चिडली होती. कारण मी फोटो काढताना फोन स्विच ऑफ केला होता, स्टेशनवरच्या शांततेत माझ्याकडे लक्ष वेधलं जाऊ नये म्हणून. तिथे अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती.\" \n\nडि'सुझा यांच्यात ते धाडस अनेक वर्षांच्या अनुभवामुळं आलं असावं. त्यांनी त्याआधीही दंगली आणि आपत्तींचं वार्तांकन केलं होतं. \n\n\"माझ्या कामाची सुरुवात ही दंगलीपासून झाली, नागरीपाड्यातली दंगल. मी एका पोलिसावर चाकूहल्ला झालेला पाहिला आहे. त्यामुळं भीती वगैरेचं म्हणाल, तर पहिल्या दिवसापासूनच मला या सगळ्यांची सवय आहे,\" ते सांगतात.\n\n2002 साली जेव्हा गुजरातमध्ये जातीय हिंसाचार सुरू होता तेव्हा डि'सुझा AFP वृत्तसंस्थेसाठी काम करत होते. त्यांनी त्यावेळी टिपलेला एक फोटो गुजरात दंगलींची ओळख बनला. \n\n\"मी 300mm लेन्सनं फोटो काढला, तेव्हा त्या व्यक्तीपासून दूर होतो. हा माणूस हातवारे करून मिरवत होता. तिथं गर्दी जमा झाली होती आणि ते कुठंतरी जाऊन हल्ला करण्याची तयारी करत होते. मी फोटो काढला. नंतर कुणी माझ्यावर टीका केली की मी जाणूनबुजून त्याला तशी पोझ द्यायला लावली. पण मी कधीच पोझ देताना फोटो काढत नाही, पत्रकार परिषदेतही नाही,\" ते सांगतात. \n\nयोग्य वेळ साधणं हे पत्रकारांसाठी आता आणखी महत्त्वाचं बनलं आहे हे डि'सुझा मान्य करतात. आता कुणाकडेही मोबाईल फोनमध्ये कॅमेरा असतो आणि त्या जागी जो कोणी असेल, त्याला फोटो मिळून जातात. \n\nत्यामुळंच युवा फोटोग्राफर्सना डि'सुझा एक सल्ला देता, \"तुमचं आसपास लक्ष असायला हवं. संयमी राहा, घाई करू नका की तुमच्याकडून काही निसटून जाईल. तुमचा निर्णय स्वतःच घ्या. एक क्षण थांबून आसपास पाहा आणि मगच पुढे जा. वेड्यासारखं फक्त धावत सुटू नका.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीतरी इसम चोरून येऊन एखादी प्लेग केस होऊन आजार सुरु होण्याची बरीच भीती आहे. \n\nसदर आजार सांसर्गिक असल्याने, आजार झालेले ठिकाण ताबडतोब लोकांनी सोडल्यास त्या लोकांत पुढे त्याचा जास्त फैलाव बरेच अंशी होत नसल्याचे अनुभवास आले आहे. जी जी घरे मोकळी करण्याबद्दल इकडून हुकूम होईल, ती ती ताबडतोब 24 तासांचे आत मोकळी करून गावाबाहेर राहण्यास निघाले पाहिजे. त्याबद्दल कोणाचीही तक्रार ऐकली जाणार नाही. \n\nअसे करण्यास लोकांस आपली इस्टेट जिनगी वगैरेबद्दलची ताबडतोब व्यवस्था लावण्यास अडचण पडेल, तरी ज्याची इच्छा आपली इस... उर्वरित लेख लिहा:","targets":"घोषित केली. सर्व लोकांनी गाव सोडल्याने डिसइनफेक्शनचे काम हाती घेण्यात येईल. डिसइनफेक्शन हा इंग्रजी शब्द जाहिरनाम्यात असाच वापरण्यात आलाय. डिसइनफेक्शन बद्दल माहिती हवी असल्यास ती देखील सेंटर प्लेग ऑफीसमध्ये उपलब्ध करण्यात आली होती. \n\nशहरात दुकानं उघडली तर संसर्ग होण्याची भीती आहे त्यामुळे नदीजवळ जी जागा निश्चित केली गेली तिथेच लोकांना किराणा मिळण्याची सोय शाहूंच्या प्रशासनाने म्हणजेच दरबारने केली होती. \n\nलॉकडाऊनच्या या दिवसांमध्ये हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार बुडतो याची जाणीव शाहूं महाराजांना होती. अशा मजुरांसाठी कळंब तलावावर सरकारने झोपड्या बांधल्या आणि तलावाच्या कामावर मजूरी मिळेल अशी तजवीज केली. यावरून रोजगार हमी योजनेचं उद्दीष्ठ शाहूंनी सव्वाशे वर्षापूर्वीच गाठल्याचं दिसतं.\n\nलॉकडाऊन उठण्यापूर्वी (फेब्रुवारी 1900) डिसइनफेक्शन कोणत्या पद्धतीने आणि टप्प्याटप्प्याने कसं करावं याविषयी करवीर शहरातल्या लोकांना सूचना केल्या गेल्या. त्यासाठी पंधरा दिवसांचा अवधी दिला गेला. \n\nदरबारचे सर्जन मेजर जॉर्ज यांनी लिहिलेल्या 'प्लेगच्या आजाराविषयी संक्षिप्त टिपणे' या पुस्तकातून घरात कपडे, भांडी, वस्तू, धान्य यांचं निर्जंतुकीकरण कसं करावं याची तपशीलवार माहिती दिली. अतिगरीबीमुळे ज्यांना रसकापूर नावाचं निर्जंतुकीकरणाचं द्रव्य परवडू शकत नाही अशांसाठी मोफतही उपलब्ध करून दिलं. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे पुन्हा आपल्या घरात राहण्यासाठी, तसंच व्यापारधंदा सुरू करण्यासाठी कमिशनरकडून पास घेणं बंधनकारक होतं. \n\nकोल्हापूरमध्ये प्रतिबंधात्मक (Preventive) उपाय योजल्यामुळे इतर शहरांच्या मानाने कमी हानी झाली. शाहू महाराजांचे शिक्षक सर स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेजर यांना याविषयीच्या बातम्या कळल्यानंतर त्यांनी शाहूंना कौतुकाचं पत्र लिहिलं- 'I am gratified to read in the papers how highly your subjects appreciate your personal excursions in the matter of plague and famine. Stick to it, maharaja, this is the time to show what a man is made of'\n\nरयतेचा राजा म्हणून ओळख मिळवलेल्या राजर्षी शाहू महाराजांनी प्लेगची साथ रोखण्यासाठी प्रशासन राबवलं तो दृष्टीकोन आजच्या काळालाही लागू होतो.\n\n(संदर्भ: डॉ. जयसिंगराव पवार लिखित 'राजर्षी शाहू छत्रपती: एक मागोवा', 'राजर्षी शाहू छत्रपतींचे जाहीरनामे आणि हुकूमनामे', धनंजय कीर लिखित शाहू महाराजांचे चरित्र, कोल्हापूर..."} {"inputs":"...ीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे निवडून आले.\n\n'ती' चूक महागात पडली?\n\nराज्यात महाविकास आघाडीची गणितं जुळत होती. हे सरकार स्थापन झालं तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते राहिलेल्या मुंडे यांना मोठं खातं मिळेल अशी अपेक्षा होती. 23 नोव्हेंबर 2019 ला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. \n\nयावेळी धनंजय मुंडे यांनी अजित पवारांना साथ दिल्याची चर्चा होती. ते बराच काळ संपर्कातही नव्हते. जेव्हा त्या दिवशी संध्याकाळी यशवंतराव चव्हाण सेंटरला आले तेव्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"गितला असता. काही वर्षांपूर्वी राजकारणात असे तातडीने राजीनामे मागितले गेले आहेत. पण पक्षाने अद्याप राजीनामा मागितला नाही याचा अर्थ त्यांच्याकडे यासंदर्भात ठोस पुरावा किंवा तथ्य समोर आलेले नाही. त्यामुळे पोलीस तपास करतील आणि मग पक्ष निर्णय घेईल असंच शरद पवार यांना सांगायचं असावं असं वाटतं.\"\n\n'समन्वय साधून निर्णय होईल'\n\nज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी याबद्दल बोलताना म्हटलं, \"हा धनंजय मुंडेंचा हा खासगी विषय आहे. न्यायालयाच्या नियंत्रणाखाली चौकशी होईल. समाजात या गोष्टी खूप पारंपरिक पद्धतीने पाहिलं जातं. पण व्यापक पातळीवर खूप वेगळ्या स्तरावर विचार केला जातो. \n\nशरद पवारांचं हे आरोप गंभीर आहेत आम्ही पक्ष म्हणून विचार करू हे वक्तव्य महत्वाचं आहे. त्याचबरोबर मला जयंत पाटील यांचंही वक्तव्य महत्त्वाचे वाटते, की आम्ही आता तातडीने राजीनाम्याचा निर्णय घेणार नाही असं ते म्हणाले. त्यामुळे पक्ष पातळीवर या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधून निर्णय घेतला जाईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीत्या मिळणाऱ्या रबराचा वापर केला. रबर पर्यावरणपूरक असावं, याचीही त्यांनी काळजी घेतली. \n\nमात्र, शाकाहारी काँडम बनवणारी आईन्हॉर्न पहिली कंपनी नाही. उत्तर अमेरिकेतली 'ग्राईड' कंपनीने 2013 रोजी शाकाहारी काँडम बनवलं होतं. \n\nतेव्हापासून याचे अनेक पर्याय बाजारात उपलब्ध आहेत. आईन्हॉर्नचे बहुतांश ग्राहक 20 ते 40 वर्ष वयोगटातील आहेत आणि 60% खरेदी महिला करतात. \n\nसीफर सांगतात, \"आजही अनेकांना काँडम खरेदी करताना संकोच वाटते आणि खरेदी करताना काँडम इतर वस्तुंच्या खाली लपवतात.\"\n\n\"त्यामुळेच आमचा कटाक्ष होता की ग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यातून उद्योजकता संकल्पाची प्रेरणा घेण्यात आली आहे. \n\nया संकल्पानुसार आईन्हॉर्न नफ्यातील निम्मा वाटा पर्यावरणपूरक योजनांमध्ये गुंतवतात. \n\nकंपनीने 2010 साली आपल्या नफ्यातील 10% वाटा CO2 ऑफसेटमध्ये गुंतवला होता. ही संस्था ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजेच हरितवायू कमी करण्यासाठीच्या योजनांना निधी पुरवते. \n\nइतर लाभार्थींमध्ये बायोरे फाउंडेशनचा समावेश आहे. बायोरे फाउंडेशन सेंद्रीय कापसाच्या शेतीसाठी प्रयत्न करते. \n\nजर्मन टॉयलेटरीज आणि घरगुती वापराच्या उत्पादनांची दिग्गज कंपनी असणाऱ्या DM सोबत झालेला करार एक मोठं यश मानलं जातं. \n\nसीफर सांगतात, \"आम्ही डीएमला आमची खरेदी आणि किरकोळ किंमतींबद्दल माहिती दिली तेव्हा त्यांना यावर विश्वासच बसला नाही.\"\n\nआईन्हॉर्नच्या 7 काँडमच्या पॅकची किरकोळ बाजारातली किंमत 6 युरोंच्या आसपास आहे. इंडस्ट्रीमधल्या मोठ्या कंपन्या 8 काँडमचा पॅक 5 युरोला विकतात. \n\n\"आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही आमच्या नफ्यातील 50% वाटा आम्ही पुन्हा गुंतवतो. तुम्ही वाटाघाटीत जो काही पैसा आमच्याकडून घ्याल तो पैसा एका चांगल्या कामापासून वंचित राहील.\"\n\nडीएमने बार्गेनिंग बंद केली आणि अशाप्रकारे आईन्हॉर्नला जर्मनीतील किरकोळ बाजाराच्या मुख्य प्रवाहात व्यासपीठ मिळालं. \n\nडीएमच्या मार्केटिंग आणि खरेदी विभागाचे मॅनेजिंग डायरेक्टर सबॅस्टियन बायर सांगतात की ग्राहक हळूहळू श्वाश्वत विकासाप्रती जागरूक होत आहेत. त्यामुळेच ते शाश्वत उत्पादनांचा पर्याय स्वीकारत आहेत. \n\nजर्मन पर्यावरण संस्थेनुसार जर्मनीच्या ग्राहकांनी 2016 साली हरीत उत्पादनांवर 60 अब्ज डॉलर खर्च केले आणि हा ट्रेंड पुढेच असाच सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. \n\nल्युनेबर्गच्या ल्युफाना विद्यापीठातील रिसर्च फेलो अॅना सुंदरमन यांचं म्हणणं आहे की शाश्वत उत्पादनांच्या मार्केटमध्ये आईन्हॉर्नच्या उत्पादनांचं स्वागत व्हायला हवं. मात्र, पर्यावरणावर यांचे दीर्घकालीन परिणाम मर्यादित आहेत. \n\nसुंदरमन म्हणतात, \"ही छोटी उत्पादनं ठीक आहेत. मात्र, आपल्याला वाहतूक आणि ऊर्जा यासारख्या क्षेत्रांवर जास्त लक्ष देण्याची गरज आहे. कारण यातून कार्बन डायऑक्साईडचं सर्वाधिक उत्सर्जन होतं.\"\n\nतरीदेखील त्यांना वाटतं की पारंपरिक उत्पादनांची जितके जास्त पर्याय उपलब्ध होतील, तेवढं चांगलं. \n\n\"आईन्हॉर्न सारख्या कंपन्यांचं नेटवर्क ग्लोबल सप्लाय साखळीतील समस्या दूर करण्यासाठी सहाय्यक ठरू शकतात.\"\n\nनवीन उत्पादनं, नवं..."} {"inputs":"...ीद बांधली गेली.\n\nमशीद कधी बांधली गेली याचे ऐतिहासिक पुरावे फारसे स्पष्ट नाहीयेत. पण इतिहासकार, प्राध्यापक राजीव द्विवेदी म्हणतात की जर मंदिर पाडल्यानंतर ही मशीद बांधली गेली असेल तर यात काही आश्चर्याची गोष्ट नाहीये. कारण त्या काळात असं अनेकदा झालं आहे. \n\n\"औरंगजेबाच्या समोर कदाचित झालं नसेल, पण औरंगजेबाच्या काळात मशीद बांधली गेली हे नक्की,\" असं द्विवेदी म्हणतात.\n\nम्हणजे मशीद अकबराच्या काळात दीन-ए-इलाहीच्या दर्शनासाठी बनवली गेली की औरंगजेबाच्या काळात याबद्दल तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.\n\nऐतिहासिक कागद... उर्वरित लेख लिहा:","targets":"बराच्या काळात राजा तोरडमलने हे मंदिर बांधलं. जवळपास 100 वर्षांनंतर औरंगजेबाने ते उध्वस्त केलं. पुढे साधारण 125 वर्षं इथे कोणतंही विश्वनाथाचं मंदिर नव्हतं. सन 1735 साली इंदोरच्या महाराणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. तेच आजचं मंदिर.\" \n\nज्ञानवापी मशीद\n\nयोगेंद्र शर्मा पुढे असंही म्हणतात की, \"पुराणात ज्या विश्वनाथ मंदिराचा उल्लेख आहे त्या मंदिराचा आजच्या मंदिराशी काही संबंध आहे का? तेच हे मंदिर आहे का याचं स्पष्ट उत्तर कोणी इतिहासकार देऊ शकत नाहीत. ज्ञानवापीजवळ असलेल्या आदिविश्वेश्वर मंदिराबद्दल असं म्हणतात की पुराणत उल्लेख असलेलं हेच ते मंदिर आहे. मंदिर भग्न झाल्यानंतर इथे मशीद बनली आणि इथे असलेल्या ज्ञानवापी विहिरीच्या नावावरून मशिदीचंही नाव ज्ञानवापी पडलं. ज्ञानवापी विहीर अजूनही इथे आहे.\" \n\nकोणत्या काळात ज्ञानवापी मशीद बांधली गेली?\n\nप्रमाणित ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये ज्ञानवापीचा पहिला उल्लेख 1883-84 मध्ये केलेला आढळतो. सरकारी गॅझेटमध्ये या मशिदीचा उल्लेख जामा मशीद ज्ञानवापी असा केलेला आहे.\n\nसय्यद मोहम्मद यासीन म्हणतात की, \"मशिदीत त्याआधीची कोणतीही गोष्ट नाही ज्याने हे सिद्ध होईल की ही मशीद कधी बांधली गेली आहे. गॅझेटच सगळ्यात जुनं आहे. याचाच आधार घेऊन 1936 साली कोर्टात एक केस दाखल झाली होती आणि कोर्टाने हे मान्य केलं होतं की ही मशीदच आहे. कोर्टाने मान्य केलं होतं की खालपासून वरपर्यंत ही वास्तू मशीद आहे आणि वक्फ प्रॉपर्टी आहे. नंतर हायकोर्टाने या निर्णय योग्य ठरवला. या मशिदीत 15 ऑगस्ट 1947 नाही तर 1669 पासून, म्हणजे जेव्हापासून ही मशीद बनली, तेव्हापासून नमाज पढला जातोय. कोरोना काळातही हा दिनक्रम थांबला नाही.\" \n\nएसएम यासीन\n\nअर्थात ही मशीद 1669 साली बांधली गेली की नाही याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत ज्यामुळे सय्यद मोहम्मद यासीन यांच्या दाव्याची पुष्टी होऊ शकेल.\n\nयासीन म्हणतात की मशिदीच्या पश्चिमेला दोन कबरी आहेत जिथे दरवर्षी उरूस भरायचा. त्यांच्यामते सन 1937 निर्णयानेही तिथे उरूस भरवण्याची परवानगी दिली. अजूनही या कबरी सुरक्षित आहेत पण आता तिथे उरूस भरत नाही. या दोन कबरी कोणाच्या आहेत हे मात्र कळलेलं नाही.\n\nआणखी काही रंजक किस्से\n\nविश्वनाथ मंदिर पाडणं आणि तिथे मशीद बांधण्यावरून आणखीही काही रंजक किस्से कानावर येतात. \n\nप्रसिद्ध इतिहासकार डॉ. विश्वंभर नाथ पांडेय यांनी आपलं पुस्तक 'भारतीय..."} {"inputs":"...ीद्वारे मेसेज पाठवल्याबद्दल कंपनी दर महिन्याला 20 लाख अकाऊंट्स बॅन करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. याशिवाय कंपनीने सुरू केलेली जनहितार्थ मोहीम आतापर्यंत लाखो भारतीयांपर्यंत पोहोचली असल्याचं व्हॉट्सअॅप कंपनीचं म्हणणं आहे. \n\nपण मेसेज कोणी पाठवला हे 'ट्रेस' करण्यात यावं असी मागणी सरकारने केल्याने 'प्रायव्हसी अॅक्टिव्हिस्ट' चिंतेत आहेत. \n\nव्हॉट्सअप\n\nज्या संदेशांमुळे हिंसा आणि हत्यांना चिथावणी मिळते अशा संदेशांवर पाळत ठेवायची असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. पण याचा वापर सरकारच्या टीकाकारांवरही केला जाई... उर्वरित लेख लिहा:","targets":"अडचणी आहेत. \n\nज्या माध्यमांचे वा प्लॅटफॉर्म्सचे भारतात 5 दशलक्षांपेक्षा जास्त युजर्स आहेत, त्यांचं भारतामध्ये स्थानिक कार्यालय गरजेचं असेल, अशी मागणी या नवीन नियमांद्वारे करण्यात येतेय. \n\nम्हणजे एखादी अडचण उद्भवल्यास त्यासाठी दोषी कोणाला धरायचं, हा प्रश्न सोडवण्यासाठी अशी मागणी करण्यात येतेय. \n\nया नवीन नियमांचा सोशल मीडियासोबतच इतर माध्यमांवरही परिणाम होईल. जर हे नवीन नियम अस्तित्त्वात आले तर विकीपीडियासारख्या प्लॅटफॉर्मना भारतीयांसाठीचा अॅक्सेस बंद करावा लागेल. शिवाय जर या नियमांचं पालन केलं नाही तर झपाट्याने लोकप्रिय होणाऱ्या सिग्नल वा टेलीग्रामसारख्या अॅप्सचं काय होणार, हे देखील अद्याप स्पष्ट नाही. \n\nया नियमांच्या विरोधात सध्या प्रायव्हसी अॅक्टिव्हिस्टनी ठाम पवित्रा घेतलेला आहे. संदेशांवर नजर ठेवणं आणि संदेश कोणी पाठवला हे ट्रेस करण्याच्या हे कार्यकर्ते विरोधात आहेत. \n\nपण असे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद पाडण्याच्या वा त्यांच्या कामकाजात अडथळा आणण्यापेक्षा यावर तोडगा काढण्याची सरकारची इच्छा असल्याचं काहींचं मत आहे.\n\n\"प्रशासकीय अधिकारी, राजकारणी, पोलिस सगळेच व्हॉट्सअॅप वापरतात. ते बंद व्हावं अशी कोणाचीच इच्छा नाही. फक्त खऱ्या आणि गंभीर अडचणी सोडवण्यासाठी व्हॉट्सअॅपने अधिक गांर्भीयाने पावलं उचलावीत अशी त्यांची इच्छा आहे,\" एका जागतिक टेक्नॉलॉजी कंपनीच्या 'इंडिया पॉलिसी हेड'ने मला सांगितलं. \n\nपण म्हणजे नेमक्या कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, हे मात्र त्यांना इतरांप्रमाणेच सांगता आलं नाही. \n\n(प्रशांतो के रॉय हे एक टेक्नॉलॉजी विषयक लेखक आहेत.) \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीन मंजूर करण्यात आली,\" असं दाभाडे यांनी सांगितलं.\n\nबीबीसी मराठीचा पाठपुरावा\n\nबीबीसी मराठीने एप्रिल 2019 मध्ये केलेल्या पाठपुराव्यामुळे या कारवाईला गती मिळाली, असं अधिकाऱ्यांनी मान्य केलं. \n\nदिंडोरीचे उपविभागीय अधिकारी (प्रांत अधिकारी) संदीप आहेर सांगतात, \"एप्रिलमध्ये बीबीसी मराठीवर त्यांच्याविषयीची बातमी बघितल्यानंतर मी आमच्या स्तरावर त्यांचा दावा प्रलंबित आहे का, याची तपासणी केली होती. माझ्या आधीच्या अधिकाऱ्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2018मध्येच जिल्हास्तरीय वनहक्क समितीकडे दावा मंजुरीसाठी पाठवल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"मी पेरणार आहे.\"\n\nशेकूबाई आता नव्या उत्साहाने कामाला लागल्या आहेत. \n\n(व्हीडिओ - प्रवीण ठाकरे, एडिटिंग - आशिष कुमार)\n\nहेही वाचलंत का?\n\nहेही नक्की पाहा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीन राज्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत.\n\nपण काँग्रेस या तिन्ही राज्यांत भाजपशी लढण्याच्या स्थितीत नाही. कारण राहुल गांधी यांच्या राजीनाम्यानंतर पक्षांतर्गत वाद वाढलेला आहे. ज्योतिरादित्य सिंदिया, मिलिंद देवरा आणि सचिन पायलट यांच्यासारख्या युवा नेत्यांचा जुन्या पिढीतल्या नेत्यांसोबत असणारा वाद चव्हाट्यावर आलाय. यामुळे काँग्रेसमध्ये फूट पडण्याचीही शक्यता आहे.\n\nपश्चिम उत्तर प्रदेशातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत ज्योतिरादित्य सिंदिया यांनीही राजीनामा दिला. त्याचसोबत, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ँग्रेस सत्तेत आल्यानंतर आपल्याला मुख्यमंत्री बनायचं आहे, याचेही त्यांनी स्पष्ट संकेत दिले होते. पण पद आपल्याकडून हिसकावून अशोक गहलोत यांना देण्यात आल्याचं सचिन पायलट यांचं म्हणणं आहे.\n\nकाँग्रेसचे राजस्थानातील एक ज्येष्ठ नेते म्हणतात,\"अशोक गहलोत यांनी काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळायला हवं. कारण ते लोकप्रिय दलित नेते आहेत.\"\n\nअशोक गहलोत हे काँग्रेसच्या या सापशिडीच्या राजकारणातले जुने-जाणते खेळाडू आहेत. राजस्थानचं मुख्यमंत्रीपद सोडायला ते तयार नाहीत. अशोक गहलोत यांनी जाहीरपणे म्हटलंय की, \"राहुल गांधी यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील सर्व नेत्यांना प्रेरणा मिळाली.\" पण त्यांनी स्वतः मात्र प्रेरणा घेत राजीनामा दिला नाही.\n\nफूट पडण्याची शक्यता\n\nकाँग्रेस कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी आपल्या सोबतच राजीनामा द्यावा अशी राहुल गांधीची इच्छा होती. पण प्रत्यक्षात असं कुणीच केलं नाही. त्यामुळे राहुल गांधी नाराज आहेत. राहुल गांधींनाही हेही कळून चुकलंय की, काँग्रेसने जो कामराज-2 आराखडा तयार केला होता, तो पूर्णपणे अयशस्वी ठरलाय. कोणतीही जबाबदारी न घेता पदावर राहण्याची इच्छा असणाऱ्या ज्येष्ठ नेत्यांचा यात हात होता.\n\nअशा परिस्थितीत काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार कोसळल्यास असं होऊही शकतं. 'नेतृत्त्वहीन काँग्रेस' आतून पोखरली गेलीय. काँग्रेसची विचारसरणी काय आहे, काँग्रेस कुणाचं प्रतिनिधीत्त्व करते, याची कुणालाच फिकीर नाही.\n\nसर्वांना एवढंच माहित आहे की, काँग्रेस हा गांधी घरण्याचा पक्ष आहे. काँग्रेसने नव्याने उभारी घेणं सोडून द्या, पण सद्यस्थितीत काँग्रेसने टिकून राहणंही मोठं कठीण होऊन बसलं आहे. सध्याच्या घडामोडी पाहता काँग्रेस कायमची संपण्याचीच शक्यता अधिक आहे.\n\nएकीकडे मोदी-शाह यांनी भाजपमध्ये घराणेशाहीला एकप्रकारे परवानगी दिली आहे, दुसरीकडे त्यांनीच गांधी कुटुंबातल्या पाचव्या पिढीला गर्विष्ठ, जनतेपासून नाळ तुटलेली आणि सत्तेसाठी हपापलेली ठरवलं आहे.\n\nसध्या संपूर्ण विरोधी पक्ष कोलमडला आहे. भाजपसारख्या ताकदवान सत्ताधारी पक्षाविरोधात लढू शकेल, अशा विरोधी पक्षाची देशाला नितांत गरज आहे. कुठलीही लोकशाही सक्षम विरोधी पक्षाविना यशस्वी होऊ शकत नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज..."} {"inputs":"...ीन संस्कृती (Megalithic Culture) \n\nमहापाषाणयुगाला (Megalithic) महाश्मयुगीन व बृहदश्मयुगीन ज्याला या नावानेही ओळखले जाते. हे नाव त्यांच्या ओबडधोबड शिळांची रचना करून स्मारकं उभारण्याच्या पद्धतीमुळे मिळाले. मानवी सांस्कृतिक इतिहासात महापाषाणयुग वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाचे ठरलेले आहे. \n\nत्याचं कारण म्हणजे या संस्कृतीचे अवशेष जगात जवळपास सर्वत्र मिळतात आणि महापाषाणयुगीन दफन पद्धतीशी संलग्न असलेल्या काही प्रथा आताही मोजक्या ठिकाणी प्रचलित आहेत. \n\nकोरंबी (ता. नागभीड, जि. चंद्रपूर) येथील शिलापेटिका शीर... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रामुख्याने दक्षिण भारतात आढळून येतात. तर महाराष्ट्रात जवळपास अंदाजे सर्वाधिक स्थळं ही पूर्व विदर्भात आहेत. \n\nअमितने भारतीय पुरातत्व विभागाकडे दिलेल्या माहितीनंतर पुरातत्व विभागातर्फे यावर संशोधन होणार आहे. नागपूर पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक डॉ. विराग सोनटक्के यांनी सांगितलं की, \"विदर्भामध्ये दहा वर्षापूर्वी अशा प्रकारची एकाश्म स्मारकं फार कमी होती. मात्र असं लक्षात आलं की, जो जंगलव्याप्त भाग आहे तिथे असा प्रकारची स्मारकं मोठ्या प्रमाणावर आहेत. शासनाकडून या सगळ्या स्मारकांची पाहाणी करण्यात येत आहे. \n\n\"यामध्ये भारतीय पुरातत्व सर्व्हेक्षण यांनी या ठिकाणांची पाहाणी केलेली आहे. तसेच गवेशणाचा एक मोठा प्रकल्प त्यांनी हाती घेतला आहे. राज्य शासनाकडून या भागाची आम्ही पाहाणी केलेली आहे. यामध्ये प्रथम त्या स्मारकांचे, दफनभूमीचे डॉक्यूमेंटेशन करणे, त्यांची मोजमाप घेणे आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे पुरावशेष आहेत का? ते किती जुने आहेत या सर्वांचा विचार करून आम्ही तसा प्रोजेक्ट हातामध्ये घेणार आहोत.\"\n\nमहापाषाणयुगीन संस्कृतीचा प्रभाव व निरंतरता \n\nगडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा येथील नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागातील माडिया गोंड जमातीमध्ये आजही मृत व्यक्तीला दफन करून त्याच्या स्मरणार्थ असे शिलास्तंभ उभारण्याची प्रथा आहे. मृतात्म्याचे दैवतीकरण आणि मृत्यूनंतरच्या जगाबद्दलचे कुतुहूल यातून ही प्रथा उदयास आलेली दिसून येते. यात त्या दफनभूमीचे पावित्र्य सुद्धा अभिप्रेत असल्याने त्यास विलक्षण महत्व आहे. \n\nइतिहासपूर्व काळातील या प्रथा आजही आपल्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनात ठळकपणे अबाधित राहिल्याचे दिसून येते. मग तो \"शहीद स्मारक\" वा \"अमर जवान\" म्हणून हौतात्म्य पत्करणाऱ्या सैनिकांचा स्मारक शिलास्तंभ असो वा 'शक्तिस्थल' म्हणून ओळखला जाणारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा स्मारक असो.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीन हॉर्मोन अंडाशयातील नैसर्गिकरीत्या तयार होणाऱ्या टेस्टोस्टेरॉनची निर्मिती थांबवते. यामुळे शुक्राणूंची खूप कमी निर्मिती होते.\n\nदुसरीकडे या जेलमधील टेस्टोस्टेरॉन कामभावना आणि इतर कार्य सुरू ठेवते. \n\nदरम्यान, वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसीनचे प्रा. वँग, डॉ. स्टेफनी पेज आणि त्यांचे सहकारी DMAU नावाच्या एका वेगळ्या कम्पाउंडवरही अभ्यास करत आहेत. याचा देखील पुरुष संतती प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करू शकतील का, यावर सध्या संशोधन सुरू आहे. \n\nया गोळीचीही 100 जणांवर चाचणी घेण्यात आली. या गोळ्यांवर पुढच्या टप्प... उर्वरित लेख लिहा:","targets":"िती क्षेत्र पुरुषांसाठी संतती प्रतिबंध करणाऱ्या औषधावरील संशोधनाबाबत उदासीन आहे. \n\nते म्हणतात, \"मला वाटतं या क्षेत्राला संभाव्य बाजारपेठेविषयी शाश्वती वाटत नाही.\"\n\n\"ही एक मोठी कहाणी आहे आणि निधीचा तुटवडा, हादेखील यातील एक महत्त्वाचा भाग आहे.\"\n\nपण पुरुषांमध्ये या औषधीला स्वीकृती मिळेल का, हाही एक प्रश्न आहे?\n\nऔषधनिर्मिती क्षेत्रातून गुंतवणूक होत नसल्याने संशोधकांना चॅरिटेबल ट्रस्ट आणि शैक्षणिक क्षेत्रातून देण्यात येणाऱ्या देणग्यांवर अवलंबून राहावे लागते. या प्रक्रिया वेळखाऊ आहे. \n\nशेफिल्ड विद्यापीठातील अँड्रोलॉजीचे प्राध्यापक अॅलेन पॅसी सांगतात, \"पुरुषांसाठी संतती नियमनाच्या गोळ्या किंवा इंजेक्शनावर झालेल्या संशोधनाचा इतिहास फारसा आशादायी नाही. त्यांना फार यश मिळालेले नाही. मात्र नवीन प्रयोग होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे.\"\n\n\"हे प्रयोग यशस्वी झाले तरच औषध निर्मिती कंपन्या अशाप्रकारचे उत्पादन बाजारात आणण्यात रस दाखवतील.\"\n\n\"दुर्दैवाने आजवर पुरूषांसाठी संतती नियमन करणाऱ्या गोळ्या बाजारात आणण्यात खूपच कमी औषध निर्मिती कंपन्यांनी रस दाखवला आहे. मी पूर्णपणे समजू शकलेलो नसलो तरी यामागे शास्त्रीय कारणांपेक्षा बाजाराच्या गणिताची कारणं अधिक असावी.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीनेही टिकटॉकवर बंदी आणण्याचा विचार बोलून दाखवला आहे. भारताने 5G आणि इतर सरकारी प्रकल्पातून चीनला बाहेरचा रस्ता दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन आणि अमेरिकेनेही हुआवेवर बंदी आणली. \n\nएका दगडात अनेक पक्षी\n\nजेएनयूमध्ये प्राध्यापक असलेले स्वर्ण सिंह हे गौतम यांचंच म्हणणं वेगळ्या पद्धतीने मांडतात. बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, चीनला कठोर संदेश देण्याच्या दिशेने उचललेलं हे पाऊल आहे. \n\n\"स्वदेशीला प्राधान्य देण्याचा आपला विचार आहे, हा संदेश सरकारला जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे. काही दिवसांपूर्वी... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यावेळीसुद्धा या नवीन नियमासाठी जी कारणं देण्यात आली होती त्यातलं मुख्य कारण होतं 'पिपल्स बँक ऑफ चायना' या चीनच्या सरकारी बँकेने भारतातली सर्वात मोठी खाजगी बँक असणाऱ्या 'एचडीएफसी' बँकेचे 1.75 कोटी शेअरची केलेली खरेदी. यापूर्वी चीन भारतीय कंपन्यांमध्ये बिनदिक्कत गुंतवणूक करत होता. \n\nनव्या व्यापार नियमांचा भारतावर काय परिणाम होईल, हे जाणून घेण्याआधी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की, भारत चीनकडून कोणत्या वस्तू आयात करतो. \n\nया यादीत सर्वात वर आहे - इलेक्ट्रिक मशीन, साउंड सिस्टिम, टेलिव्हिजन आणि त्याचे सुटे भाग, अणूभट्ट्या बॉयलर, मेकॅनिकल अप्लायन्सेस आणि त्याचे भाग, प्लॅस्टिक, लोखंड आणि स्टीलच्या वस्तू. याशिवाय औषधं, बँकिंग आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातही दोन्ही देशांचे संबंध आहेत. \n\nफॉरेन ट्रेड या विषयातले तज्ज्ञ विजय कुमार गाबा सांगतात की, हा नियम केवळ सरकारी खरेदीवर लागू होतो. एकूण व्यापारात सरकारी खरेदीचा वाटा किती, याची आकडेवारी स्पष्ट नाही. \n\nते सांगतात की, अनेकदा सरकारी खरेदीत ज्या भारतीय कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळतं ती कंपनी आपलं काम चीनच्या कंपनीला देते. याला 'सब-कॉन्ट्रॅक्ट' म्हणतात. कधीकधी काम भारतीय कंपनीच करते. पण या कंपन्या आपला कच्चा माल चीनमधून आयात करतात. त्यामुळे भारतावर होणाऱ्या परिणामांची आकडेवारी काढणं, थोडं अवघड आहे. \n\nमात्र, नवीन नियम सब-कॉन्ट्रॅक्टच्या कामांवरही लागू होणार आहे. केंद्र सरकारनेच तसं सांगितलं आहे. \n\nविजय सांगतात की, सरकारी कामांमध्ये चीनच्या सीसीटिव्हींपासून रेल्वे प्रकल्प, महामार्ग, अणूप्रकल्प, वस्त्रोद्योग, औषधं अशा अनेक वस्तूंचा समावेश आहे. \n\nभारत-चीन सीमा तणावादरम्यान भारतीय रेल्वेने एक प्रेस नोट प्रसिद्ध करत चीनला देण्यात आलेलं 400 कोटी रुपायंचं एक मोठं कंत्राट रद्द केल्याचं जाहीर केलं होतं. \n\nजून 2016 मध्ये हे कंत्राट बीजिंग नॅशनल रेल्वे रिसर्च अँड डिझाईन इन्स्टिट्युट ऑफ सिग्नल अँड कम्युनिकेशन ग्रुपला देण्यात आलं होतं. या कंत्राटांतर्गत 417 किमी लांब कानपूर-दिनदयाल उपाध्याय सेक्शनमध्ये सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशनचं काम देण्यात आलं होतं. \n\nयात धर्तीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील चीनी कंपन्यांना महामार्ग उभारणीचं कंत्राट देण्यात येणार नाही, अशी घोषणा केली होती. \n\nविजय कुमार सांगतात की, सरकारी निर्णयाचा परिणाम एनटीपीसी सारख्या सरकारी वीज निर्मिती कंपन्या, रस्ते,..."} {"inputs":"...ीमधून लहानथोर नेते घेणे चालू आहे आणि दुसरीकडे जनमत बर्‍यापैकी अनुकूल असूनसुद्धा लोकप्रियता वाढवण्याचे आणखी प्रयत्न करणे चालू आहे. यावरून खरेतर राजकारणातील चिकाटी आणि यश मिळवण्याची इच्छा यांचा प्रत्यय येतो. म्हणजे खरे तर इतर विरोधी पक्षांनी यापासून धडा घ्यायला पाहिजे; त्या ऐवजी विरोधी पक्ष अजूनही निराश, दिशाहीन आणि उथळ राजकारणावर समाधान मानत असल्याचं चित्र दिसत आहे. \n\nमात्र त्याच बरोबर फडणवीस सरकारच्या या घोषणा-वर्षावामधून आणखी एक फार महत्त्वाची बाब पुढे येते आणि ती मात्र या सरकारला आणि महाराष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"निर्णय चांगला वाटतो. पण वास्तविक हा राज्याच्या एकूण शैक्षणिक धोरणाचा भाग आहे. आता या निर्णयावरून महाराष्ट्राने शालेय शिक्षणाबद्दल अनुदानाचे धोरण बदलले आहे असे मानायचे का? तसे असेल तर त्याची खुलेपणे चर्चा करायला आणि त्यातून सरकारी तिजोरीवर किती भर पडेल, मग त्यासाठी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची पद्धती काय असेल, अशा तपशीलांची सुद्धा चर्चा व्हायला नको का? \n\nअशी चर्चा टाळून मोठी धोरणे आखण्याचा पायंडा चुकीचा आहे. भाजपाचे राज्यातले सरकार, केंद्रातले सरकार आणि त्याचे अनेक समर्थक शासनव्यवहार (गव्हर्नन्स) या विषयावर बरेच बोलत असतात आणि गेल्या पाचेक वर्षांत शासनव्यवहार पारदर्शी, दूरगामी, सक्षम वगैरे झाल्याचे सांगत असतात. पण वर जे चार मुद्दे आपण पाहिले ते चारही खरेतर नेमके शासनव्यवहाराच्या चौकटीशी विसंगत आहेत. \n\nकोणत्याही सरकारने कारभार करताना लोकप्रियतेचा विचार करण्यात काहीच गैर नाही; पण लोकप्रियतेच्या मागे लागून त्यासाठी शासनव्यवहाराचा बळी देण्याचे दोनच अर्थ होतात. एक म्हणजे त्या पक्षाला\/सरकारला शासनव्यवहार सुधारण्याची कदर नाही आणि दुसरा अर्थ म्हणजे तात्पुरते, तात्कालिक आणि थिल्लर राजकारण करून भागवून नेण्यावर त्याची सगळी मदार आहे. \n\nअर्थात, याच्या पलीकडे आणखी दोन मोठे मुद्दे आहेत. तात्पुरत्या पक्षीय राजकारणाच्या पलीकडे त्यांचे महत्त्व आहे. एक: देशात (आणि म्हणून महाराष्ट्रातदेखील) वर्चस्वशाली बनलेल्या भाजपाला महाराष्ट्रात टिकाऊ आणि पक्का जनाधार मिळवण्यापेक्षा तात्पुरत्या राजकारणात इतरांवर तात्पुरती मात करण्यात जास्त रस आहे! धुरिणत्व कमावू पाहणार्‍या पक्षासाठी हे काही चांगले लक्षण नाही. \n\nदोन: राज्याचा विकास नेमका कसा व्हावा, याबद्दलच्या दृष्टीचा अभाव हे राज्याच्या राजकारणाचे सार्वत्रिक वैशिष्ट्य म्हणून साकारते आहे. रोजच्या रोज त्या-त्या-वेळच्या प्रश्नांची आणि अडचणींची जमेल तशी हाताळणी करण्यावर सगळेच पक्ष समाधान मानतात असे दिसते. प्रगतिशील वगैरे म्हणवणार्‍या राज्यासाठी हे नक्कीच चांगले लक्षण नाही! \n\n(लेखातील मतं लेखकाची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी दोन्ही पक्ष चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत.\"\n\nचाओ लिजियान म्हणाले, \"जगातली दोन विकसनशील आणि उदयोन्मुख राष्ट्रं भारत आणि चीन यांच्यातल्या मतभेदांपेक्षा जास्त द्विपक्षीय हित आहे. दोन्ही देशांनी आपापल्या नागरिकांचं हित आणि अपेक्षा यानुसार संबंधी योग्य मार्गावार पुढे न्यावे आणि काहीएक सहमती तयार करून त्याचं पालन करावं, हे गरजेचं आहे. भारतीय पक्ष आमच्याबरोबर काम करेल आणि दोघंही एकत्र पुढे जाऊ, अशी आम्हाला आशा आहे.\"\n\nसीमेवर अशी हिंसक चकमक पुन्हा होणार नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यावर दोघांचही एकमत झालं होतं. मात्र, 15 जून रोजी अचानक भारतीय जवानांनी या एकमताचं उल्लंघन केलं आणि बेकायदा हालचालींसाठी एलएसी ओलांडली.\"\n\nत्यांनी चिनी जवानांना चिथावलं आणि हल्ला केला. याच कारणामुळे दोन्ही पक्षांमध्ये हिंसक हाणामारी झाली. चीनने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे आणि भारताने आपल्या जवानांना सक्तीने थांबवावं, अशी मागणी केली आहे. \n\nकुठलीही एकतर्फी कारवाई पुन्हा घडली तर प्रकरण अधिक गुंतागुंतीचं होईल. चीन आणि भारत या मुद्द्यावर सहमत आहेत की संवादातूनच वादावर तोडगा काढता येईल. चीन आणि भारत डिप्लोमॅटिक आणि सैन्य दोन्ही पातळ्यांवर चर्चा करत आहेत.\"\n\nचीनने भारताचा विश्वासघात केला?\n\nसामरिक विषयांचे जाणकार ब्रह्मा चेलानी यांनी या संपूर्ण वादाविषयी ट्वीटरवर लिहिलं आहे की, साम्यवादी हुकूमशाही राजवटीत चीन 'ठग' स्टेट बनला आहे. \n\nचेलानी लिहितात, \"चीन द्विपक्षीय कराराचा आदर करत नाही आणि आंतरराष्ट्रीय नियमांचाही नाही. वास्तव हे आहे की चीन द्विपक्षीय कराराला दुसऱ्या देशाविरोधात वापरतो आणि स्वतःवर कधीच लागू करत नाही. भारत याच जाळ्यात अडकला आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे की या अनपेक्षित घटनेचे द्विपक्षीय संबंधांवर अत्यंत वाईट परिणाम होतील. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की चीनच्या आक्रमकतेमुळे सर्व द्विपक्षीय संबंध तुटतील.\"\n\nचेलानी पुढे लिहितात, \"1993 पासून आजवर चीनसोबत भारताने पाच सीमा व्यवस्थापन करार केले आहेत आणि या पाचही करारांवर मोठा गाजावाजा करत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. मात्र, यापैकी कुठल्याही करारामुळे चीनकडून होणारं अतिक्रमण रोखण्यात मदत झाली नाही. चीन पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.\"\n\n\"चीनने गुपचूप भारताचा भूभाग आपल्या ताब्यात घेतला आणि म्हणतोय की, हा भूभाग कायमच त्यांचा होता. चीन पहिल्यांदाच गलवान खोऱ्यावर दावा सांगतोय. 1962 च्या युद्धानंतर गलवान खोरं आणि जवळपासच्या सर्वच सामरिक उंच भागांवर चीनने कधीच घुसखोरी केलेली नव्हती. भारताने या ठिकाणांवर जवान तैनात न करून मोठी चूक केली आहे. हे भाग सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहेत.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीय आहेत. एक लोकनेता आणि भाजपचा बहुजन चेहरा अशी खडसेंची ओळख आहे.\n\nउत्तर महाराष्ट्रात युतीच्या काळातही एकनाथ खडसेंनी शिवसेनेला सहकार्य केले नाही, अशी तिथल्या स्थानिक नेत्यांची भावना आहे.\n\nजळगावमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही शिवसेना आणि एकनाथ खडसे आमने-सामने राहिले आहेत. जिल्हा परिषदेत शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजप आणि काँग्रेस एकत्र सत्तेत आहेत, तर जळगाव महानगरपालिकेत भाजपची सत्ता असून शिवसेना विरोधकाच्या भूमिकेत आहे.\n\n2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून एकनाथ खडसे यांची सून ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूला सत्ता टिकवण्याचे आव्हान आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक नेत्यांची नाराजी वेळीच दूर करण्याचे आव्हान अशा दोन्ही पातळ्यांवर शिवसेनेला संघटनात्मक काम करावे लागणार आहे.\n\nज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले,\"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही प्रादेशिक पक्ष आहेत. त्यामुळे दोन्ही पक्ष वर्चस्वाच्या लढाईत समोरासमोर येत राहणार. राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक ठिकाणी काहीतरी मिळवताना दिसत आहे.\n\n\"खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करत असल्याने त्यानिमित्त स्थानिक खदखद बाहेर पडतानाही दिसू शकते. महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष सत्ता स्थापनेसाठी एकत्र आलेत. पण हे तीन पक्ष एकत्र येणं राज्यात विविध ठिकाणी स्थानिक राजकारणाला धरून नाही. तेव्हा स्थानिक नाराजी बाहेर येण्याची ही सुरुवात असू शकते.\"\n\nमहाविकास आघाडीत हे दोन्ही पक्ष एकत्र असले तरी पक्षांनी स्वतंत्र वाढीचा मार्ग मोकळा ठेवला आहे. पारनेरमध्ये जेव्हा नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला असला तरी खडसेंच्या बाबतीत असे काही होण्याची शक्यता कमी आहे.\n\n\"एकनाथ खडसेंसारखा बडा नेता जर राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने ते शिवसेनेचे ऐकतील असे वाटत नाही.\" असे मत मृणालिनी नानिवडेकर यांनी व्यक्त केले.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचा हा संघटनात्मक निर्णय असला तरी त्याचा फटका महाविकास आघाडीला इतर ठिकाणीही बसू शकतो. सहकारी पक्षाला डावलून असे प्रवेश होऊ लागले तर महाविकास आघाडीसाठी घातक ठरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कारण यामुळे स्थानिक अस्वस्थता वाढू शकते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीय कल्पना यातून पुढे आली. \n\nशाहीन बाग आंदोलन हे एक सत्याग्रह होतं. राजकीय बदलाचं ते प्रतिक होतं. \n\nलोकशाहीचं पेटंटं किंवा कॉपीराईट फक्त राजकीय कार्यकर्त्यांनी घेतलेलं नाही. रस्तेच लोकशाहीचे खरे व्यासपीठ आहेत. मानवी शरीरच विरोधाचं हत्यार आहे.\n\nसमाजाला सत्ताधाऱ्यांपेक्षा संविधानाच्या मूल्यांवर जास्त विश्वास आहे, हे यातून दिसून आलं. लोकशाही फक्त निवडणुकीय संरचना नाही. ही जिवंत ठेवायची असेल तर समाजाच्या परंपरा कायम ठेवाव्या लागतील. पण कोव्हिडचं कारण सांगत शाहीन बागचं आंदोलन चिरडण्यात आलं.\n\nसमाजातील ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्द्यांवरही एकजूट व्हावं लागेल. \n\nसुरक्षेच्या कड्यात असलेल्या सत्तेविरुद्ध, त्यांच्या निगराणी तंत्र आणि कॉर्पोरेटवादाविरुद्ध लढणं हे सोपं काम नाही. \n\n(लेखक सुप्रसिद्ध सामाजिक शास्त्रज्ञ आहेत. सध्या ते ओ. पी. जिंदल ग्लोबल युनिव्हर्सिटी, सोनिपत येथील सेंटर फॉर नॉलेज सिस्टमचे संचालक आहेत. या लेखातील विचार त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीय क्रिकेटसाठी निवृत्तीचा काळ होता. सौरव गांगुली आणि अनिल कुंबळेनं 2008 मध्ये, द्रविड आणि लक्ष्मणनं 2012 मध्ये तर सेहवागनं 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. \n\nपण बदलत्या खेळाची गणितं लक्षात घेऊन सचिन नॉनस्टॉप खेळत आला होता. टी-20 न खेळण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानविरुद्धच्या मॅचनंतर 2012 मध्ये त्यानं वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचनंतर 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. \n\nपण या नव्या टीम इंडियानं या निवृत्तीसत्राचा धसका घेतला नाही. कॅप्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"ालं. राजपूत सांगतात, \"यात महत्त्वाचा वाटा आहे तो आयपीएलचा. आयपीएलनं नव्या खेळाडूंना विश्वास दिला. त्यांना एक प्लॅटफॉर्म दिला आणि म्हणूनच एक परिपूर्ण भारतीय टीम तयार व्हायला मदत झाली.\"\n\n2014 मध्ये विराट कोहलीचा एका मोठ्या पडद्यावर उदय झाला. आशिया कप आणि टी-20 वर्ल्ड कपमधील तुफान कामगिरीनंतर टेस्टमध्ये कोहलीच्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ पडली होती. \n\n2015 ते जानेवारी 2017 दरम्यान तर भारतानं खऱ्या अर्थानं कमाल केली. 2015 च्या सुरुवातील दक्षिण आफ्रिकेचा टेस्ट सीरिजमध्ये पराभव करत भारतानं मायदेशात सलग 19 टेस्ट जिंकण्याचा पराक्रम केला. \n\nटीम इंडियाच्या या तुफान कामगिरीमुळे क्रिकेटवेड्या भारतीयांना विचार करायला वेळंच दिला नाही. एक अशी टीम जन्माला आली होती ज्यातील प्रत्येक खेळाडू दमदार होता. \n\nया टीममध्ये बिग फाईव्ह नव्हते. या टीममध्ये त्यांचा लाडका सचिन नव्हता. पण तरीही ही टीम कमाल करत होती.\n\nजिंकण्याची सवय झालेली नव्या दमाची टीम इंडिया\n\nभारतीय क्रिकेटमध्ये एक काळ असा होता जेव्हा भारताची संपूर्ण भिस्त बॅटिंगवर होती. पण आता या यंग टीम इंडियानं आपले नवे नियम लिहिले.\n\nसध्याच्या टीम इंडियामध्ये एक वेगळा बॅलन्स बघायला मिळतो. या भारतीय टीमच्या बॅटिंगला धार आहे. रोहित शर्मा, शिखर धवन, विराट केहली, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोणीसारखे दादा बॅट्समन बॅटिंगची मदार सांभाळत आहेत.\n\nहार्दिक पांड्यासारखा कशाचीही भीती न बाळगणारा ऑलराऊंडर टीमला मिळाला आहे. अश्विन-जडेजासारखी स्पिनची अभेद्य जोडगोळी आहे; तर भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शामी, उमेश यादव, जसप्रित बुमराहसारखे फास्ट बॉलर्स आहेत. \n\nअनेक काळानंतर टीमची बेंचस्ट्रेंथही तितकीच तगडी आहे. आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं अनेक वर्षांनंतर भारतीय क्रिकेट फॅन्सना एक परिपूर्ण टीम इंडिया मिळाली आहे. \n\nसचिन आणि कोहलीची तुलना\n\nरेकॉर्ड्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अगदी आपोआप उभा राहतो मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर. टेस्ट असो वा वन डे जवळपास सगळे मोठे रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत. \n\nपण आता कोहली नावाचं वादळ या रेकॉर्ड्सना चॅलेंज करतंय. खरं तर 2014 नंतर विराट कोहलीनं मागे वळून पाहिलंच नाही आहे. त्याचा अंदाज, त्याचा फॉर्म, प्रत्येक मॅचकडे बघण्याचा त्याचा दृष्टीकोन यामुळे कोहली नेहमीच वेगळा ठरलाय. \n\nआपल्या याच दमदार कामगिरीच्या जोरावर त्यानं वन-डे आणि टी-20 रँकिंगमध्ये अधिराज्यही गाजवलं आहे. \n\nविराट कोहली..."} {"inputs":"...ीरिज खास होती कारण याच सीरिजमध्ये विराटने टेस्ट करिअरमधलं पहिलंवहिलं शतक झळकावलं.\n\nसहकारी एकापाठोपाठ एक बाद होत असताना विराटने ठेवणीतल्या फटक्यांसह शतक साजरं केलं. तेंडुलकर-द्रविड-गंभीर असे मोठे प्लेयर लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकले नाहीत. मात्र विराटने या शतकासह आगमनाची वर्दी दिली.\n\nअॅडलेडच्या मैदानावरच विराटने पहिलंवहिलं कसोटी शतक झळकावलं होतं.\n\nविराट आणि ऑस्ट्रेलियातलं साम्य-अॅग्रेशन\n\nस्लेजिंग हे ऑस्ट्रेलियाच्या अनेक प्रभावी अस्त्रांपैकी एक. स्लेजिंगचा अर्थ होतो शेरेबाजी. प्रतिस्पर्ध्याला न... उर्वरित लेख लिहा:","targets":"दर-सन्मानाची गोष्ट (28 डिसेंबर 2014) \n\nजॉन्सनच्या वागण्यासंदर्भात विराटने काढलेले उद्गार चांगलेच चर्चेत राहिले होते. ''रनआऊट करायचं असेल तर स्टंप्सच्या दिशेने चेंडू फेक. माझ्या शरीराच्या दिशेने नाही. समोरच्या व्यक्तीला समजेल अशा स्पष्ट शब्दांत संदेश पोहोचवणं आवश्यक आहे. उगाच कोणाकडून काहीही मी ऐकून घेणार नाही. मी क्रिकेट खेळायला आलो आहे, ते मी खेळेन. मला आदर न देणाऱ्यांना मी सन्मान का द्यावा''? असा सवाल विराटने केला. \n\nविराट कोहली आणि स्टीव्हन स्मिथ एकमेकांशी भिडले तो क्षण.\n\nस्लेजिंगचं बुमरँग कसं उलटतं हे कोहलीने उलगडून सांगितलं. \"तुम्ही माझा तिरस्कार करता. ते मला आवडतं. मैदानावर तू-तू-मैं-मैं व्हायला माझा विरोध नाही. ते माझ्या पथ्यावर पडतं. मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायला आवडतं कारण ते शांतपणे खेळू शकत नाहीत. मला शाब्दिक देवघेव आवडते, त्याने मला बळ मिळतं. सर्वोत्तम खेळ करण्यासाठी मला त्यातून प्रेरणा मिळते. ते यातून धडा घेत नाहीत\".\n\nऑस्ट्रेलियन प्रेक्षकांशी पंगा (5 जानेवारी 2012) \n\nआपल्या टीमला समर्थन देण्यात ऑस्ट्रेलियाचे प्रेक्षक आघाडीवर असतात. प्रतिस्पर्ध्यांना उकसवण्यासाठी अनेकदा चाहतेही शेरेबाजी करतात. \n\nसहा वर्षांपूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. भारतीय संघाने या दौऱ्यात सपाटून मार खाल्ला. बाऊंड्रीवर क्षेत्ररक्षण करत असताना प्रेक्षकांच्या शेरेबाजीला प्रत्युत्तर म्हणून कोहलीने मधलं बोट दाखवलं. \n\nकोहलीने आपल्या वागण्याबाबत बोलताना सांगितलं, \"खेळाडूंनी अशा पद्धतीने व्यक्त व्हायला नको. पण प्रेक्षक, चाहत्यांकडून आक्षेपार्ह भाषेत टीकाटिप्पणी होत असेल तर काय करायचं. आतापर्यंत मी ऐकलेली सगळ्यांत खराब शेरेबाजी होती. ही विकृत मानसिकता आहे.\" \n\nहे चित्र हळूहळू बदलू लागलं आहे. 'प्ले हार्ड' ही लढवय्या विराटची वृत्ती ऑस्ट्रेलियन चाहत्यांनाही आवडू लागली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातही त्याच्या चाहत्यांची संख्या वाढू लागली आहे. \n\nफॉकनर-स्मिथ-वॉनर्रशी हुज्जत\n\n'तू तुझी एनर्जी फुकट घालवतो आहेस. त्याने तुझा काहीही फायदा होणार नाही. तुला मी आयुष्यात पुरेसं चोपून काढलं आहे. जा आणि बॉलिंग टाक,' असं कोहलीने ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर जेम्स फॉकनरला सुनावलं होतं.\n\nऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर तसंच त्यांचा रनमशीन स्टीव्हन स्मिथ यांच्याशी विराटचे खटके उडले आहेत. मात्र या घटनांनी विराट विचलित होत नाही हे..."} {"inputs":"...ील त्यांच्या लक्षात आलं.\n\nहे लोक कोण आहेत, असं त्यांनाच विचारलं असता त्यांनी 'बेने इस्राईल' असं सांगितलं.\n\n\"हिब्रू भाषेत बेने म्हणजे मुलगा. त्यामुळे बेने इस्राईल म्हणजे इस्राईलचं मूल असा अर्थ होतो,\" असं मुंबईच्या रूईया महाविद्यालयातील इतिहासाच्या प्राध्यापिका मोहसिना मुकादम यांनी सांगितलं.\n\n'शनिवार तेली' का म्हणतात?\n\nकोकणात ज्यू लोकांना शनिवार तेली असं म्हणतात. त्याचं कारण काय असावं?\n\nबेने इस्राईल समाज महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीवर विखुरला आहे. तेल गाळणं हा यांचा मुख्य व्यवसाय होता. त्यांचे तेल... उर्वरित लेख लिहा:","targets":"तात, \"त्याच दरम्यान हे ज्यू मुंबईतही आले. मुंबईत मशीद बंदर स्थानकाजवळ सर्वांत जुना सिनेगॉग म्हणजे ज्यूंचं प्रार्थनास्थळ आहे. त्याच्याच पुढे आणखी एक सिनेगॉग आहे. हे दोन्ही सिनेगॉग बेने इस्राईली लोकांचे आहेत.\"\n\nबेने इस्राईली लोकांच्या लग्नात हळद होते, मुंडावळ्या बांधल्या जातात. तसंच नववधू हिरव्या रंगाचा चुडाही भरते, असं सॅम्युअल सांगतात.\n\nज्यू लोकांच्या सिनेगॉगमध्ये कोणत्याही देवाची मूर्ती नसते. पश्चिम दिशेकडे असलेल्या एका कपाटात पवित्र ग्रंथ ठेवलेले असतात. त्या ग्रंथांना 'सेफेरतोरा' म्हणतात. ते महिन्यातल्या मुख्य शनिवारी बाहेर काढून त्याचं वाचन होतं.\n\nहिंदू समाजात जशी कोणत्याही शुभ कार्यानंतर सत्यनारायणाची पूजा केली जाते, तसंच बेने इस्राईली मलिदा नावाचा विधी करतात.\n\nताज्या द्राक्षांच्या वाईनला ज्यू लोकांमध्ये 'किद्दुश' म्हणतात. या वाईनला त्यांच्या लग्नविधीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसं हिंदूंमध्ये अग्नीला साक्षी मानून लग्नं होतात, तसंच बेने इस्राईली लोकांमध्ये या किद्दुशला म्हणजेच वाईनला साक्षी मानून लग्नं होतात. \n\nशर्ली पालकर म्हणतात, \"मलिदा हे प्रकरणही सत्यनारायणासारखं आहे. कोणत्याही शुभ कार्यानंतर किंवा आधी मलिदा करतात. अगदी लग्नानंतर, मूल झाल्यावर, कोणत्याही शुभ प्रसंगी मलिदा करतात.\"\n\nबेने इस्राईली ज्यूंच्या लग्नात वधुला मेहेंदी लावतात. या वधुच्या हातावरील मेहेंदी आणि तिच्या हातातील हिरवा चुडा त्यांचं वेगळेपण दर्शवतो.\n\nतसंच ज्यू लोकांची कालगणना चंद्रावर अवलंबून असते. सूर्य मावळला की, त्यांचा एक दिवस संपून दुसरा दिवस सुरू होतो. ही गोष्ट फक्त बेने इस्राईलच नाही, तर सगळ्याच ज्यूंमध्ये समान असतं.\n\nया बेने इस्राईल ज्यूंबद्दल शर्ली सांगतात, \"जगभरातील ज्यू आणि हे बेने इस्राईली यांच्यात अनेक बाबतीत फरक आहेत. इतर देशांमध्ये ज्यूंवर अत्याचार झाल्याने ते त्यांच्या त्यांच्या लोकांमध्येच राहिले. याउलट कोकणातले ज्यू इथल्या स्थानिकांमध्ये मिसळले. एवढंच नाही, तर त्यांनी इथल्या लोकांच्या चालीरीतीही उचलल्या.\"\n\nमराठी शिकण्याची तळमळ\n\nइस्राईलला गेलेल्या बेने इस्राईलींच्या पुढील पिढ्यांना मराठी बोलता येतंच असं नाही. त्यासाठी आता तिथल्या लोकांनी एकत्र येऊन मराठी भाषेचा अभ्यासक्रमही सुरू केला आहे.\n\nया अभ्यासक्रमाचाच भाग म्हणून रूईया महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक विजय तापस इस्राईलला गेले होते. \"इस्राईलमध्ये गेलेल्या..."} {"inputs":"...ील दुसरा पक्ष म्हणजे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यावर दबाव वाढेल. \n\nत्यांनी पत्नी डिंपल यादव कनौजमधून निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा केली होती. \n\nआता या जागेवरून स्वतः अखिलेश निवडणूक लढवतील. पण डिंपल यांच्या उमेदवारीची घोषणा झाली आहे. 2009 नंतर अखिलेश यांनी निवडणूक लढवलेली नाही.\n\nलालकृष्ण अडवाणी आणि नरेंद्र मोदी\n\nअखिलेश यांच्याकडे राज्यसभेत जाण्याचा पर्याय आहे. परंतु मायावती यांच्याकडे तोही पर्याय नाही. अमित शाह निवडणुकीच्या मैदानात उतरल्यामुळे मायावती आणि अखिलेश यांना या मुद्द्यावर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ादीकडे पाहिल्यास त्यावरील मोदी-शाह यांची छाप सहज दिसून येते. यादीचा सर्व भार 'जिंकून येणाऱ्या' उमेदवारांवर असल्याने ते स्पष्ट होतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीलपत्र घेतलं होतं.\n\nआंतरजातीय विवाह, विधवाविवाह तसंच घटस्फोटाचा अधिकार याचाही त्यांनी पुरस्कार केला. पण वकिली आणि शिक्षणक्षेत्रात सक्रीय असणाऱ्या काणेंनी प्रत्यक्ष राजकारणात सहभाग घेतला नाही. 1953 ते 1959 या काळात त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. राष्ट्रपतींद्वारे नेमण्यात येणाऱ्या 12 सदस्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. \n\n4) भारतीय विद्यांचा अभ्यास आणि प्रसार\n\nभारतीय विद्या किंवा इंडोलॉजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा ( ज्यात भारतीय इतिहास, वाङमय, तत्त्वज्ञान आणि संस्कृती यांचा अभ्यास केला ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या कार्याचा गौरव केला गेला. 1951मध्ये 'लंडन स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज' या संस्थेनं त्यांना आपली फेलोशिप बहाल केली. 1958 साली त्यांना संस्कृत भाषेचे विद्वान म्हणून राष्ट्रपतींचं प्रशस्तिपत्रही देण्यात आलं.\n\n1963 साली त्यांना भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलं गेलं. \n\nहेही वाचलंत का?\n\nहे पाहिलं आहे का?\n\nसर सी. व्ही रामन : ज्यांनी उलगडलं प्रकाशाचं अंतरंग\n\nनोबेल पुरस्कारांबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ीला आपल्यासोबतचे आर्थिक संबंध जवळपास संपुष्टात आणल्याचं हॅरींनी ओप्रांना सांगितलं. \n\nप्रिन्सेस डायनांचा मृत्यू आणि पापाराझ्झी\n\n\"त्या जिथे कुठे जात, तिथे भरपूर पत्रकार आणि फोटोग्राफर्स त्यांच्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवून असत,\" जेम्स ब्रुक्स सांगतात. \n\nप्रिन्स हॅरी यांचं माध्यमांबद्दलचं मत प्रिन्सेस डायनांच्या मृत्यूपासूनचं असावं, असं जेम्स यांना वाटतं. \n\n\"हॅरी आणि विल्यम यांना माध्यमाबद्दल काय वाटतं यावर त्यांच्या आईच्या मृत्यूची छाया आहे कारण त्यांच्या दृष्टीने त्यांच्या आईला पापाराझ्झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अर फ्रेशनर हवे होते अशा चर्चा होत्या. त्यानंतर टियारावरून वाद झाल्याचं म्हटलं गेल. मेगन आणि केट यांच्यामध्ये प्रिन्सेस शार्लटच्या कपड्यांवरून वाद झाल्याचंही सांगितलं जात होतं.\" \n\nपण लग्नाआधी ड्रेसवरून झालेला वाद उलट असल्याचं मेगन यांनी ओप्रांना सांगितलं. \n\n\"फ्लॉवर गर्लच्या ड्रेसवरून लग्नाच्या काही दिवस आधी केट नाराज झाली होती आणि त्यामुळे मला रडू कोसळलं,\" मेगन यांनी सांगितलं. पण केट यांनी नंतर माफी मागितली आणि फुलं आणि चिठ्ठी पाठवल्याचं मेगननी सांगितलं. \n\nकेट एक चांगली व्यक्ती असून या बातम्यांमधली चूक सुधारण्याची त्यांची कदाचित इच्छा असावी, असं त्या म्हणाल्या. \n\nस्पॉटलाईटची सवय?\n\nपण हॅरी यांच्याशी लग्न करण्यापूर्वीच मेगन या सेलिब्रिटी होत्या, आणि त्यामुळे त्यांना स्पॉईटलाईटची सवय असायला हवी, प्रिन्सेस डायनांच्या बाबत ही गोष्ट वेगळी होती, असं काहींचं म्हणणं आहे. पण केटी यांना हे पटत नाही. \n\n\"माझ्यामते जरी त्या लग्नापूर्वी सेलिब्रिटी असल्या तर त्याची तुलना राजघराण्यात असण्याशी केली जाऊ शकते, असं मला वाटत नाही. त्या सेलिब्रिटी होत्या पण त्या अँजेलिना जोली किंवा निकोल किडमन यांच्यासारख्या लोकप्रिय नव्हत्या. आपण इतक्या मोठ्या प्रमाणातली लोकप्रियता यापूर्वी अनुभवलेली नाही, असं त्यांनी स्वतःच म्हटलंय.\"\n\nकेटी पुढे सांगतात, \"माझ्या मते राजघराण्यातल्या इतर सदस्यांवर जितकं लोकांचं लक्ष असतं, तितकंच मेगन यांच्यावरही होतं. लोकांची स्मरणशक्ती कमी असते. पण डचेस ऑफ केंब्रिजनाही टॅब्लॉईड्समुळे त्रास झाला होता.\"\n\nलोकांना या जोडप्याबद्दल जाणून घेण्यात रस असला तरी त्यासाठीही एक मर्यादा असल्याचं केटी म्हणतात, \"शाही कुटुंबाबद्दल बातमी देणं हे माध्यमांचं काम आहे. पण हे वार्तांकन योग्य आणि निष्पक्ष असायला हवं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीला तिथे असल्याचा इन्कार केला होता. मात्र त्यानंतर एका गटाने बीबीसीला सांगितलं की, ज्या लोकांनी MH4 बंद केला होता. त्यादिवशी परवानगीविना बंद करण्यात आला होता. ज्यांनी नेतृत्वाच्या आदेशाचं उल्लंघन केलं आहे त्यांची तुरुंगात रवानगी करण्यात आलं आहे. \n\nअहरार अल-शर्कियाने हेही म्हटलं आहे की त्यांनी एका गाडीवर गोळीबार केला कारण त्यांनी गाडी थांबवण्यास नकार दिला होता. मात्र त्या गटाने सांगितलं की त्यांनी हेफरीन खलफ यांना लक्ष्य केलं नव्हतं. त्यांचा मृत्यू कसा झाला हे माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगतात, \"मृतदेह गाडीत ठेवताना मदत करण्यासाठी स्थानिक लोकांनी मला नकार दिला. त्यांनाही मारलं जाईल अशी भीती वाटली.\" \n\n20 गोळ्या लागल्या होत्या\n\n12 ऑक्टोबर 2019 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत हेफरीन यांचा मृतदेह तीन विभिन्न मृतदेहासंह मलीकिया लष्कराच्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. \n\nहेफरीन खलफ यांना 20 गोळ्या मारण्यात आल्या होत्या. त्यांचे दोन्ही पाय तुटले होते. त्यांच्यावर अतिशय भीषण पद्धतीने अत्याचार करण्यात आला होता. \n\nहेफरीन खलफ यांची आई पुरावे दाखवताना\n\nबीबीसी अरबीच्या नुसार हेफरीन यांना गाडीतून जिवंत बाहेर खेचण्यात आलं. त्यानंतर अहरार अल-शर्कियाच्या बंडखोरांनी त्यांना निर्घूण पद्धतीने मारलं आणि त्यांची हल्ला केली. \n\nअहरार अल-शर्कियाने बीबीसीशी बोलताना सांगितलं की हेफरीन खलफ यांच्या हत्येसंदर्भात आम्ही अनेकदा इन्कार केला आहे. \n\nहेफरीन खलफ यांच्या हत्येसंदर्भात निष्पक्ष तपास व्हावा असं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयुक्तांनी टर्कीला म्हटलं आहे. मात्र हा तपास अद्याप सुरू झालेला नाही. \n\nउत्तर सीरियात जेव्हा टर्की सैन्याची कारवाई सुरू झाली तेव्हापासून टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी रसिप तैयप अर्दोआन यांचं म्हणणं असं की सैन्याची मोहीम दहशतवाद रोखण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी व्हावा. \n\nटर्कीची प्रतिक्रिया नाही\n\nऑक्टोबर महिन्यात या भागातून अमेरिकेच्या लष्कराने माघार घेतल्यानंतर शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये हेफरीन यांचाही समावेश आहे. यादरम्यान टर्कीचं समर्थन असलेल्या एसएनए तुकडीचं तिथे आगमन झालं. अहरार अल-शर्किया यापैकीच एक. \n\nअॅम्नेन्स्टी इंटरनॅशनलने बीबीसीला सांगितलं की, \"अहरार अल-शर्कियाने हेफरीन खलफ आणि अन्य लोकांच्या हत्येची स्वतंत्ररीत्या चौकशी व्हायला हवी. मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. टर्की जोवर त्यांच्या सशस्त्र गटांना आळा नाही घालत आणि तोवर हे अत्याचार वाढतच राहतील.\" \n\nयासंदर्भात प्रतिक्रियेसाठी बीबीसीने टर्की सरकारशी संपर्क साधला, मात्र त्यांनी त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीला दिलेल्या मुलाखतीत आणखी काही मुद्दे मांडलेत, ते पुढीलप्रमाणे -\n\nप्रश्न - उद्धव ठाकरे त्यांच्या अंतिम निर्णयापर्यंत पोहोचले आहेत, असं तुम्ही म्हणालात, याचा नेमका अर्थ काय?\n\nउत्तर - सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेनेनं नक्की काय करायला हवं, यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी काही भूमिका ठरवल्या आहेत, तरीसुद्धा आम्ही सध्या थांबलेलो आहोत. कारण, सरकार स्थापन करण्याचा पूर्ण जनादेश आम्हाला मिळालेला नाही. तो जनादेश शिवसेना-भाजपा युती असा दोघांना मिळालेला आहे. त्यात भाजप सगळ्यात मोठा पक्ष आहे. त्यांना 105 जागा म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीला विरोधात बसण्याचा कौल दिला आहे. भाजप आणि शिवसेनेने लवकरात लवकर एकत्र येऊन सरकार स्थापन करावं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पत्रकारांशी बोलताना म्हणाले. \n\nत्याचवेळी कुठलाही निर्णय काँग्रेसला बरोबर घेऊनच करू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.\n\nराज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी आणि तर्क-वितर्कांचं सत्र सुरू आहे. बुधवारी सकाळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओकवर भेट घेतली. अवघ्या दहा मिनिटांत ही भेट आटोपली. तेव्हा \"संजय राऊत हे कोणताह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेट घेतली. अर्थात, या भेटीत आपण महाराष्ट्रातला 'म'देखील उच्चारला नसल्याचं अहमद पटेल यांनी स्पष्ट केलं. ही भेट रस्ते आणि शेतीच्या प्रश्नांसंदर्भात होती, असं पटेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. \n\nया भेटीविषयी पत्रकार परिषदेत पवारांना विचारलं असता, \"मी यावर काय बोलू. ते तर त्यांना जाऊन विचारा,\" असं ते म्हणाले.\n\nशिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येणार का, या प्रश्नावर बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहायक संपादक विजय चोरमारे यांनी म्हटलं होतं, की शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही. \n\n\"असं एक समीकरण आकाराला येऊ शकतं याचा अंदाज निवडणुकीच्या आधीपासून होता. शिवसेनेशिवाय राज्यात कोणाचीच सत्ता स्थापन होऊ शकत नाही. मग शिवसेना-भाजप जर एकत्र येऊ शकत नसतील तर शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन काँग्रेस बाहेरून पाठिंबा देऊ शकते. काँग्रेसची द्विधा मनस्थिती असली तरी शरद पवार काँग्रेस नेतृत्वाला पटवून देऊ शकतात,\" असं चोरमारे यांनी सांगितलं. \n\nकाँग्रेससमोर मात्र अडचण?\n\nदैनिक लोकमतचे वरिष्ठ सहायक संपादक संदीप प्रधान यांचं मात्र म्हणणं आहे की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्याची अजिबात शक्यता नाही.\n\n\"शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं समीकरण राज्यात आकारास येऊ शकतं असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना वेळप्रसंगी एकत्र येऊ शकतात. अर्थात त्यात सुद्धा काही घटक दुरावण्याची राष्ट्रवादीसाठी रिस्क असणारच. तरी महाराष्ट्राच्या अभिमानाचा मुद्दा, दिल्लीपुढे झुकणार नाही ही जी लाईन आहे, त्या भूमिकेवर हे दोन्ही पक्ष एकमेकांशी मैत्री करू शकतात. पण काँग्रेसला शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देणं सुद्धा अडचणीचं ठरू शकतं,\" असं प्रधान सांगतात.\n\nमात्र शिवसेनेला पाठिंबा देणं राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला अडचणीचं ठरू शकतं असं विश्लेषण संदीप प्रधान यांनी केलं.\n\n\"15 नोव्हेंबरनंतर अयोध्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अपेक्षित आहे. जर राममंदिराच्या अनुकूल असा निकाल लागला तर सत्ताधारी शिवसेना जल्लोष करतीये आणि त्याच वेळी काँग्रेस कदाचित हा निकाल स्वीकारताना वेगळी भूमिका घेत आहे, असं चित्र निर्माण होईल, तेव्हा देशभरात काँग्रेस काय उत्तर देणार? महाराष्ट्रात शिवसेनेला कुठल्या गोष्टीसाठी पाठिंबा दिला हे सांगणार?\"\n\n\"पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये ज्या ठिकाणी..."} {"inputs":"...ीलाल वोरा, जनार्दन द्विवेदी असे काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते क्वचितच टीव्ही चॅनलवर किंवा सभांमध्ये फर्ड्या भाषेत बोलताना दिसतात. \n\n'वासनिक लोकनेते नाहीत'\n\nअर्थात वासनिकांपुढे मोठे आव्हानही असल्याचं जानभोर सांगतात, \" एआयसीसी अर्थात काँग्रेसच्या कार्यकारिणीत एका गटाचा त्यांना विरोध आहे. खासदार आणि केंद्रीय मंत्री म्हणून त्यांनी त्यांनी चांगलं काम केलंय. पण अध्यक्षपदासाठी जमिनीवर उतरून आक्रमकपणे काम करण्याची गरज आहे. त्यासाठी त्यांना खूप मेहनत कारावी लागेल. ते दरबारी राजकारणात तरबेज आहेत. मात्र जनम... उर्वरित लेख लिहा:","targets":"झड थांबवणं आणि मोदी-शहांच्या शक्तिशाली विजयरथासमोर काँग्रेसला दोन पायांवर उभं करणं.\n\nपण ते करण्यासाठी मुळात काँग्रेस पक्ष त्यांना मनापासून अध्यक्ष म्हणून स्वीकारेल का, हाही प्रश्न आहे. कारण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सक्रिय असताना काँग्रेसजनांना बिगर-गांधी व्यक्तीचं नेतृत्व स्वीकारणं जड जाऊ शकतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीवी यांच्यातला फरक समजून घ्यायला हवा.\n\nनरेंद्र मोदींच्या भाषणातील इतर महत्त्वाचे मुद्दे \n\nमंगळवारी (9 फेब्रुवारी) लोकसभेत रात्री उशीरापर्यंत चर्चा झाली. त्याचा उल्लेख करत पंतप्रधानांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी महिला खासदारांनी चर्चेत घेतलेल्या सहभागाचं विशेष कौतुक केलं.\n\nकोरोना काळात भारतानं ज्यापद्धतीनं स्वतःला सावरलं आणि जगातील इतर देशांना सावरायला मदत केली, तो एक टर्निंग पॉइंट आहे. या काळात आपण आत्मनिर्भर भारत बनत जी पावलं उचलली, ती महत्त्वाची होती.\n\nकोरोनानंतरच्या काळातही नवीन जागतिक रचन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीशा पेचात अडकल्यात. म्हणजे, त्यांना 'ब्रालेस' चळवळीला समर्थन तर द्यायचंय, पण सार्वजनिक ठिकाणी असं ब्रा न घालता जावं की नाही, याबाबत त्या साशंक आहेत. कारण 'गेझ रेप'ची त्यांना भिती वाटतेय. \n\n'गेझ रेप' ही संकल्पना दक्षिण कोरियातूनच पुढे आली. गेझ रेप म्हणजे एखाद्या व्यक्तीला अवघडल्यासारखं वाटेल इतकं त्याच्याकडे टक लावून पाहणं.\n\n'नो ब्राब्लेम' ही 2014 साली डॉक्युमेंट्री बनवण्यात आली. जिआँग सिआँग-इयुन ही 28 वर्षीय तरूणी या डॉक्युमेंट्री बनवणाऱ्या टीममधील सदस्या होती. ब्रा न घालणाऱ्या महिलांच्या अनुभवा... उर्वरित लेख लिहा:","targets":"s okay, if you don't!' या घोषणेसह निपल पॅच विकण्यास सुरूवात केलीय. \n\nजेओलानाम-दो प्रांतातल्या दा-क्युंग ही 28 वर्षीय तरूणी सांगते की, ती अभिनेत्री आणि गायिका सल्लीच्या फोटोंवरून प्रेरित झाली. आता ती फक्त ऑफिसमध्ये ब्रा घालते, पण बॉयफ्रेंडसोबत बाहेर गेली असताना ब्रा घालत नाही. \n\n\"जर तुला ब्रा घालावं वाटत नसेल, तर तू घालू नकोस, असं माझा बॉयफ्रेंड म्हणतो.\" असं दा-क्युंग सांगते.\n\nया सर्व तरूणी, महिलांचं एकच म्हणणं आहे की, महिलांना निवडीचा अधिकार आहे. मात्र, ब्रा न घालण्याबाबत संशोधन काय सांगतं? \n\nब्रा न घातल्यानं काही आरोग्याच्या समस्या निर्माण होतील?\n\nडॉ. डिएडर एमसी घी हे फिजिओथेरेपिस्ट आणि वुलिंगाँग विद्यापीठात ब्रेस्ट रिसर्च ऑस्ट्रेलियाचे सहसंचालक आहेत. \n\nते म्हणतात, \"महिलांना निवडीचा अधिकार आहे, हे मलाही मान्य आहे. मात्र, जर स्तन भरीव असतील आणि ब्रा घातला नसेल, तर शरीराच्या ठेवणीवर त्याचा परिणाम होईल. विशेषत: मान आणि पाठीच्या भागावर परिणाम होईल.\"\n\n\"महिलांचं वयोमानानुसार शरीररचना बदलते, त्वचेत बदल होतो आणि ब्राच्या रूपानं जो आधार मिळतो, त्याचंही स्वरूप बदलतं.\" असंही ते म्हणतात.\n\nते सांगतात की, \"जेव्हा स्त्रिया ब्रा घालत नाहीत आणि कसरत करतात, त्यावेळी स्तनांची हालचाल होते. ब्रा घातल्यानं स्तनांच्या वेदना कमी होतात आणि मान, पाठीला होणारा त्रासही वाचतो.\" \n\n\"आमच्या संशोधनात असं आढळलंय की, जेव्हा एखाद्या महिलेला स्तन नसतात, विशेषत: बायलॅटरल मॅस्टेक्टॉमीनंतर, तेव्हा महिला ब्रा घालतात. कारण स्तन ही लैंगिक ओळख आहे.\"\n\nतसेच, \"स्तनांच्या दिसण्यामुळं किंवा स्तनांच्या हालचालींमुळं तुम्हाला संकोच वाटत असेल किंवा अवघडल्यासारखं होत असेल किंवा तर तुमच्या शरीराची ठेवण बिघडेल. ज्या महिलांनी मॅस्टेक्टॉमी केलीय, त्यांना तर मी आवर्जून ब्रा घालण्यास सांगतो.\" असं ते सांगतात.\n\nडॉ. जेनी बर्बेज या पोर्ट्समाऊथ विद्यापीठात बायोमेकॅनिक्सच्या व्याख्यात्या आहेत. त्या म्हणतात, \"ब्रा घातल्यानं अवघडल्यासारखं होणं किंवा वेदना होण्याचा संबंध घट्ट ब्रा घालण्याशी आहे. ब्रा घातल्यानं स्तनांचा कर्करोग होतो असं सांगणारा कोणताही विश्वासार्ह अहवाल अद्याप आला नाही. \"\n\nमात्र, ब्राविरोधात महिलांनी आवाज उठवण्याचा हे काही पहिलेच प्रकरण नाहीय.\n\n1968 साली मिस अमेरिका स्पर्धेच्या बाहेर महिलांनी आंदोलन केलं होतं, तिथूनच 'ब्रा-बर्निंग फेमिनिस्ट्स' ही संकल्पना..."} {"inputs":"...ीस यांनी मात्र टीका केलीय. मुख्यमंत्री राज्यपालांच्या भाषणावर बोलले पण महाराष्ट्रावर काहीच बोलले नाहीत. हे सभागृहातलं नाही तर सभेतलं भाषण होतं अशी टीका फडणवीसांनी केली आहे. \n\nते म्हणाले, \"चीन समोर आलं की पळाले असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी सैनिकांचा अपमान केला. अमित शहांनी कुठलाही शब्द दिला नव्हता हे त्यांना माहिती आहे. पण उसणं आवसान आणून ते बोलले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्याबाबतीत ते जे बोलले, त्यांना भारतरत्न नाही दिला तरी चालेल. पण सावरकरांच्या विरूद्ध बोलणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून तु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोस ऐवजी सॅनिटायजर पाजण्यात आलं. भंडाऱ्यात एवढी मोठी दुर्घटना झाली त्यासाठी केवळ कर्मचाऱ्यांना जबाबदार धरण्यात आलं,\" असं फडणवीस म्हणाले.\n\nसेलिब्रिटींच्या ट्वीटवरून विधानसभेत चर्चा\n\nसचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्वीटवरून महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला.\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"देशासाठी आम्ही जर सेलिब्रिटींना ट्वीट करायला सांगितले तर आम्हाला अभिमान आहे. यातून आमची देशभक्ती आणि तुमची देशभक्ती दिसतेय.\"\n\nयावर महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, \"लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरच्या ट्वीटची चौकशी कुणीही केली नाही. भाजप पक्षाच्या आयटी सेलचे काहीजण सापडले आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे.\"\n\n'आमचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत नाही'\n\n21 फेब्रुवारीच्या मुख्यमंत्र्यांच्या लाईव्हवरूनही फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.\n\n\"21 फेब्रुवारीचं मुख्यमंत्र्यांचं लाईव्ह उत्तम होतं. मुख्यमंत्री म्हणाले माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोहचत नाही. मुख्यमंत्री महोदय जनतेचा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत नाही.\n\n\"भंडाऱ्यामध्ये जी घटना घडली. सरकारकडे 6 महिने प्रस्ताव पडून होता पण सरकारने काही केलं नाही. कोणाला फुरसत नव्हती. बालकं मरून गेली.\n\n\"या सरकारला संतांचाही विसर पडला आहे. संत शिरोमणी नामदेवांचं मंदीर पंजाबमध्ये आहे. पण त्याचवेळी 750 वी जयंती संत नामदेवांची आहे. त्यांचा सरकार का विसर पडला?\n\n\"राजकीय मेळावे, हॉटेल, दारूची दुकानं उघड्यावर कोरोना वाढत नाही. धार्मिक स्थळं उघडल्यावर कोरोना कसा वाढतो?\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...ीसांची गटनेता म्हणून निवड करताना माझा हात वर होता. यावेळेस मी निवडून आले नाही, पण कोअर कमिटीची सदस्य म्हणून मी उपस्थित आहे, असंही पंकजांनी सांगितलं. \n\nलवकरच भाजप-शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. \n\nशिवसेनेची तातडीची बैठक \n\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची गुरूवारी (31 ऑक्टोबर) तातडीची बोलावली आहे. शिवसेना भवनात उद्या दुपारी १२ वाजता ही होणार बैठक होणार आहे. या बैठकीमुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा कोकण दौराही पुढे ढकलण्यात आला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठेवू नका, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय. \n\nभाजप अफवा पसरवून राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.\n\nलोकांनी आम्हाला विरोधात बसण्यासाठी कौल दिला आहे. जर हे सरकार पडत असले तर आम्ही प्रयत्न करू, असंही त्यांनी सांगितलं आहे. \n\nपक्षांच्या बैठकांना सुरुवात \n\nमुंबईत आज भाजपच्या विधीमंडळ नेता निवडीसाठी बैठक होणार आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना उपस्थित रहाणार आहेत \n\nतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची मुंबईतल्या कार्यालयात बैठक होणार आहे. शरद पवार यावेळी उपस्थित असणार आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा विधीमंडळ नेता आणि विरोधीपक्ष नेता कोण असेल यावर शिक्कामोर्तब होणार आहे. \n\nतर आज दुपारी ४.०० वाजता दादरमधल्या टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. \n\nशिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास विचार करू - पृथ्वीराज चव्हाण\n\nमहाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडशी चर्चा करू, असं राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. \n\n\"सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास हायकमांडसमोर ठेवून, आघाडीतल्या मित्रपक्षांसोबत चर्चा करू. मात्र शिवसेनेकडून अद्याप कुठलाच प्रस्ताव आला नाहीय,\" असं पृथ्वीराज चव्हाण म्हणालेत.\n\nसोनिया-पवार चर्चा \n\nशिवसेना-भाजप युतीला बहुमत मिळालं असूनही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यास विलंब होत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची फोनवरून चर्चा झाली. या चर्चेमुळं राजकीय वर्तुळातही तर्कवितर्कांना उधाण आलंय.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ीही लोकसभा निवडणुकीत त्यांच्याकडे पाठ फिरवली. त्यांचे पुत्र रणजितसिंह 'राष्ट्रवादी'च्या स्थापनेपासून पक्षाच्या युवक विभागाचे अध्यक्ष होते आणि खासदारही होते. पण त्यांना लोकसभेची उमेदवारी न मिळण्याचं निमित्त झालं आणि मोहिते पाटील 'राष्ट्रवादी'मधून बाहेर पडले.\n\nशिवसेनेच्या शिवबंधनात 'राष्ट्रवादी'चे नेते\n\nमोहिते-पाटलांपाठोपाठ पक्षाला रामराम करणाऱ्या नेत्यांमधलं मोठं नाव मराठवाड्यातलं होतं. जयदत्त क्षीरसागर. बीड जिल्ह्यात मुंडे कुटुंबियांचं वर्चस्व असलं तरी क्षीरसागर हे 'राष्ट्रवादी'साठी मोठे आणि शरद... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे. \n\n\"त्यांचा आत्मविश्वासही कमी झाला आहे. त्यांच्या भविष्याचा ते विचार करताहेत. दुसरीकडे त्यांना सोबत असलेली कॉंग्रेसही दिसते आहे जी कधी नव्हती इतकी दुबळी झाली आहे. भाजपाच्या आक्रमकतेला तिच्याकडे उत्तर नाही. त्यामुळेच स्वत:च्या पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय ते घेत आहेत,\" देशपांडे पुढे सांगतात. \n\nपक्षातून बाहेर पडणा-या नेत्यांची संख्या का वाढते आहे याबद्दल जेव्हा 'राष्ट्रवादी कॉंग्रेस'चे प्रवक्ते नवाब मलिक यांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले, \"ज्यांना आत्मविश्वास नाही असे नेते कायम 'आयाराम-गयाराम'ची भूमिका घेतात. त्यांच्यासोबत कार्यकर्ते जातात असं होत नाही. जे गेले त्यांच्या जागी नव्या कार्यकर्त्यांना संधी मिळते. नेते वा आमदार पक्ष सोडून गेल्यावर पक्ष संपतो असं कधीही होत नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ु सांगतात. \n\n\"ज्यावेळी एखादी महिला स्वतःला आतून कणखर समजते, निर्भय समजते, आर्थिक रूपाने ती स्वतंत्र असते, आपल्या मुलांसाठी निर्णय घेऊ शकते त्याच वेळी ती खऱ्या अर्थाने सशक्त झाली असं आपण म्हणू शकतो.\"\n\nआपल्या यशाचं श्रेय त्या आपल्या आईला आणि मावशीला देतात. \"मी जेव्हा अभ्यास करत असे तेव्हा माझी मावशी मला जागेवर जेवण आणून देत होती. या दोघीच माझ्या यशाच्या शिल्पकार आहेत,\" असं त्या अभिमानाने सांगतात. \n\n'कूल असणं महत्त्वाचं'\n\n\"मुलाखतीवेळी तुमचं व्यक्तिमत्त्व तपासलं जातं. तुमच्या ज्ञानापेक्षा तुम्ही कस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीत असं मला वाटतं.\"\n\nभविष्यात मला मुलींसाठी काम करायला आवडेल असं त्या सांगतात. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुंडे सुधारवणार का? असा प्रश्न लोकांना पडला आहे.\n\nतुकाराम मुंढे जनतेशी संवाद साधताना\n\nतुकाराम मुंढे यांची नागपूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती करण्याची मागणी मागणी 27 मार्च 2017ला भाजप नागपूर शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. फडणवीसांना भेटून लेखी निवेदन देण्यात आलं होतं. पण आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच तुकाराम मुंडे यांना पाठविल्याने भाजपने सावध पवित्रा घेतला आहे. \n\nराज्यात विविध ठिकाणी महत्त्वपूर्ण पदांवर का... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या धनंजय मुंडेंनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून काम पाहिलं आहे.\n\nधनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा परळीमधून पराभव केला होता. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे- पाटील तसंच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. \n\n1 वाजून 4 मिनिटं- अजित पवार उपमुख्यमंत्री \n\nअजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता अजित पवार यांच्याकडे कोणत्या खात्याची जबाबदारी सोपविली जाईल, याची उत्स... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांची सोबत सोडली. आता हे नीट वागत नसतील तर त्यांच्यामागे फरपटत जावं, असं नाही. \n\n11 वाजता- आज होणाऱ्या कार्यक्रमात कोण घेणार शपथ? \n\nमंत्रिमंडळ विस्ताराला उशीर का झाला?\n\nदरम्यान, या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराचं कारण म्हणून कॉंग्रेसकडे बोट दाखवलं गेलं. कॉंग्रेसच्या मंत्र्यांची यादी दिल्लीत निश्चित होणार होती आणि राज्यातले अनेक नेते स्वत:साठी वा त्यांच्या समर्थकांसाठी जोर लावत होते, त्यामुळे कॉंग्रेसची अंतिम यादी येण्यास उशीर झाला असं अशी चर्चा होती.\n\nत्याबरोबरच, कॉंग्रेसला मिळणारी खाती आणि त्यासाठी दिल्या जाणा-या नावांवरून दिल्लीत आणि महाराष्ट्रात विविध आग्रह आणि मतांतरं होती असंही समजतं आहे.\n\nमहसूल, अर्थ या महत्त्वाच्या खात्यांसाठी काँग्रेस आग्रही होती. त्याच खात्यांसाठी आग्रही असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेससोबतही त्यांचे वाद होते. त्यामुळे ही यादी लांबत गेली. कॉंग्रेसला हव्या असणा-या खात्यांमधले वाद इतके टोकाला गेले की कॉंग्रेस प्रसंगी बाहेरूनही पाठिंबा देईल अशा आशयाच्या काही बातम्याही आल्या. कॉंग्रेसला त्यांच्या वाट्याला येणाऱ्या मंत्रिपदांमध्ये जुने आणि नवे चेहरे, सामाजिक आणि प्रादेशिक समतोलही साधायचे होते.\n\nयाबद्दल 'बीबीसी मराठी'शी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं, की कॉंग्रेसमुळं मंत्रिमंडळ विस्तार रखडला असं म्हणता येणार नाही. पण असे तीन वेगवेगळे पक्ष पहिल्यांदा एकत्र येतात तेव्हा स्वाभाविक आहे की काही निर्णयांमध्ये थोडा वेळ लागणार. पण त्यामुळे सरकारचं काम कुठेही अडलं नाही. एक मंत्रिमंडळ सगळी कामं करत होतं. त्याचबरोबर, हा जो एवढा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे त्याच्या तयारीसाठी प्रशासनालाही तयारीसाठी थोडा अवधी हवा होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुंतवणूक जगभरात वाढली आहे. \n\nसोने खरेदी\n\n''आताच्या घडीला सोन्याला मागणी आहे. सुरक्षित गुंतवणूक हा सोन्याचा लौकिक पहिल्यापासून होता. आता सोनं सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन झालं आहे. शेअर बाजार आणि बाँड्स परतावा देत नसताना सोनं मात्र 20 टक्क्यांचा परतावाही देतंय आणि वर या घडीला ते सुरक्षितही आहे. म्हणून सोन्यात गुंतवणुकीचा कल जगभरात वाढलेला दिसेल.'' \n\nआनंद राठी कमोडिटिजचे जिगर त्रिवेदी यांनी आताच्या घडीला सोन्याचं महत्त्व समजावून सांगितलं. गुंतवणुकीचं साधन म्हणून सोन्याचा उल्लेख त्यांनी 'सेफ हे... उर्वरित लेख लिहा:","targets":"षित पर्याय असू शकतो.'' त्रिवेदी यांनी आपला मुद्दा मांडला. \n\n''सोन्याचे दर वाढतायत म्हणून फक्त तेवढ्यापूरती गुंतवणूक न करता दरवर्षी नियमितपणे सोन्यात गुंतवणूक करणंही चांगलं. जसे शेअर बाजारात, बँकेच्या मुदतठेवीत आपण नियमित पैसे गुंतवतो. तशीच गुंतवणूक सोन्यातही हवी. त्यामुळे गुंतवणुकीत विविधता येऊन तुमची जोखीम कमी होते. शेअर बाजार पडले, मुदतठेवीवरचे दर कमी होतील. त्यावेळी सोन्यातली गुंतवणूक तुम्हाला मदत करेल. जशी आता करते आहे. पण, त्यासाठी सोनं धातू स्वरुपात विकत घेण्यापेक्षा लोकांनी गोल्ड ETF, बाँड यांसारखे पर्यायही बघितले पाहिजेत''\n\nगोल्ड ETF आणि पेपर गोल्ड \n\nआता गोल्ड ETF, बाँड हे इतर पर्याय बघू. सोन्यावर लोकांचा विश्वास आहे कारण, त्याच्या किमती शेअर बाजाराप्रमाणे सतत वर-खाली होत नाहीत. त्यात बऱ्यापैकी स्थिरता आहे. म्हणूनच त्यात जोखीम खूप कमी आहे. शिवाय अडल्या गरजेला सोनं विकून पैसे उभे करता येतात ही विश्वास आहे. पण, या व्यवहारांमध्ये सोनं अनेकदा घरी पडून राहतं. त्याचा अर्थव्यवस्थेसाठी पुरेसा वापर होत नाही. शिवाय ते विकत घेताना आणि विकतानाही सोनार आपला घसघशीत वाटा त्यात घेत असतो. \n\n''उलट गोल्ड ETF आणि गोल्ड म्युच्युअल फंड हे असे पर्याय आहेत, जिथे सोनं खरेदी तुम्ही करता बाजारात जो दर आहे त्यादराने. बाकी कुठलंही शुल्क तुम्हाला द्यावं लागत नाही. \n\nविकतानाही तुम्हाला सोनाराला वजावट द्यावी लागत नाही. सोन्याचा दर वरखाली होतो त्याप्रमाणे तुमचा परतावा तुम्हाला मिळू शकतो. यात धातूरुपी सोनं तिजोरीत जपून ठेवावं लागतं तशी जोखीमही नाही.'' गोल्ड ETFची सोय त्रिवेदी यांनी समजून सांगितली. \n\nसोन्याचे दागिने\n\nEFT आणि म्युच्युअल फंडात तुम्ही दर महिन्याला थोडी थोडी गुंतवणूकही करू शकता. अगदी पाचशे रुपयांपासून. त्यामुळे एकरकमी पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे व्यवहार ऑनलाईन करण्याची सोय आहे. आणि तुमच्याकडचे युनिट्स विकल्यावर कमाल तीन दिवसांत पैसे जमा होत असल्याने लवचिकताही राहते. \n\nथोडक्यात धातुरुपी सोनं विकत घेण्यापेक्षा अशा नव्या पर्यायांचा विचार करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. \n\nसोनं आणि अर्थव्यवस्था \n\nसामान्य नागरिक म्हणून सोन्याच्या गुंतवणुकीचा आपण विचार केला. पण, त्याचवेळी सोन्याचे असे वाढते दर आणि पुढच्या वर्षभरासाठी तज्ज्ञांनी व्यक्त केलेला अंदाज देशाच्या आणि जगाच्या अर्थकारणाबद्दल नेमकं काय..."} {"inputs":"...ुंबईच्या ना. म. जोशी पोलीस ठाण्यात IPC च्या कलम 500 आणि 34 अन्वये दाखल करण्यात आला. \n\nया प्रकरणी रिपब्लिकच्या उपसंपादक शिवानी गुप्ता, अॅंकर आणि वरिष्ठ संपादक सागारिका मित्रा, उपसंपादक श्रवण सेन आणि निरंजन नारायणस्वामी यांच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. \n\n4) कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात अपशब्द\n\nपालघरमध्ये झालेल्या दोन साधूंच्या हत्येनंतर अर्णब गोस्वामी यांनी टिव्हीवर एक कार्यक्रम केला. ज्यात कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याविरोधात अत्यंत हिन दर्जाची वाक्य वापरल्याची तक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"े, \"विधानसभा अध्यक्षांनी अर्णब गोस्वामी यांना सात नोटीसा पाठवल्या. एकाही नोटिशीला त्यांनी उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात दुसरा हक्कभंग दाखल करावा अशी मी हक्कभंग समितीच्या बैठकीत मागणी केली आहे.\" \n\nविधानसभेच्या हक्कभंग नोटीशीविरोधात अर्णब गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा या प्रकरणी सविचांना खडसावलं. सर्वोच्च न्यायालयाने गोस्वामी यांना अटकेपासून सुरक्षा देताना विधानसभा सचिवांना चांगलच खडसावलं. कोर्टाने विधानसभा सचिवांना कारणे दाखवा नोटीस पाठवू, या प्रकरणी अवमान केल्याबद्दलचा खटला का दाखल करू नये अशी विचारणा केली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुंबीयांचे मतदान \n\nदेशमुख कुटुंबीयांनी लातूरच्या बाभुळगावमध्ये मतदान केलं. यावेळी रितेश आणि जेनेलिया देशमुखसद्धा उपस्थित होते. \n\nसकाळी 11.26 - उद्धव ठाकरे यांचं मतदान \n\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी वांद्रे पूर्व इथल्या जीवन विद्यामंदिरात त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. \n\nसकाळी 11.19 - राज ठाकरे यांनी केले मतदान \n\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमधल्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. \n\nसकाळी 11 - मतदारसंघात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी यावेळी मतदारांना केलं आहे. \n\nसकाळी 9. 30 - रोहित आर. आर. पाटील यांचे मतदान \n\nसकाळी 9.15 - मोर्शीमध्ये स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला \n\nअमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला आहे. वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची चारचाकी गाडी जळून राख झाली आहे. या घटनेनंतर रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\n\nसकाळी 9 - सांगलीत मतदान केंद्राबाहेर पाणी \n\nसकाळी 8.52 - परळी नाट्यावर बोलण्यास सुप्रिया सुळे यांचा नकार\n\nमी यंदा परळीला प्रचाराला गेले नाही, त्यामुळे तिथल्या परिस्थतीवर भाष्य करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. बीबीसी मराठसाठी हलिमा कुरेशी यांनी त्यांना परळीत मुंडे भाऊबहिणीमध्ये सुरू असलेल्या वादावर विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.\n\nसकाळी 8.37 - मुंबईत पावसाची उघडीप \n\n मुंबईत पावसाच्या उघडीपीत मतदानाला सुरूवात झाली आहे. वांद्रे पूर्वमधली नवजीवन विद्यामंदिरातील मतदान केंद्राचा आढावा घेतला आहे बीबीसीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी. \n\nसकाळी 8.30 सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार यांचे मतदान \n\nशरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी रिमांड होम, बारामती इथं मतदानाचा हक्क बजावला. \n\nसकाळी 8.10 - देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार \n\nकेंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं त्यांनी म्हटलंय. \n\nपंतप्रधान मोदींचे आवाहन \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमध्ये ट्वीट करून सर्वांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. \n\nसकाळी 7.11 - उदयनराजेंचे मतदान \n\nसाताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूकसुद्धा होत आहे. त्यासाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.\n\nसकाळी 7 - महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात \n\nराज्यात ठिकठिकाणी मतदानासा सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. \n\nनागपूरमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला. ..."} {"inputs":"...ुक अमिताभ बच्चन यांनीही केलं. \n\nपण जसप्रीतला फॉर्म आणि फिटनेसची समस्या सतावू लागली. अशा स्थितीही मुंबई इंडियन्सचा त्याच्यावर विश्वास कायम होता. \n\nलसिथ मलिंगा सोबत स्लो बॉल आणि यॉर्करच्या कुलुप्त्या शिकण्यात त्याला काहीच अडचण आली नाही. स्लो बॉल आणि यॉर्करला आपल्या भात्यातील घातक शस्त्र बनवण्यात तो यशस्वी ठरला. अर्थात त्याची गोलंदाजी हे त्याचं सर्वांत मोठं शस्त्र ठरलं. \n\nमेलबर्नमधील सामन्यानंतर तो म्हणाला, \"लहानपणापासून मी बऱ्याच गोलंदाजांना पाहात शिकलो आहे. पण ही अॅक्शन कधी विकसित झाली ते माहिती... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्रम नोंदवला, जो आजवर कोणत्याही आशियायी खेळाडूने नोंदवलेला नाही. एका वर्षांत बुमराहने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत डावात 5 बळी घेण्याची कामगिरी केली.\n\nनिश्चितच बुमराहने भारतीय क्रिकेटला नवी ओळख दिली आहे. सध्याच्या स्थितीत तो सातत्याने ताशी 140 किलोमीटरच्या वेगाने बॉलिंग करू शकतो. वैविध्यपूर्ण गोलंदाजीने तो कुठल्याही क्रमाची फलंदाजी मोडून काढू शकतो.\n\nत्याने स्वतःचा फिटनेस सुधारला आहे. इन स्विंग आणि बाऊन्सर टाकण्याच्या कलेतही तो निष्णात झाला आहे. निव्वळ आपल्या अॅक्शनवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यश मिळणार नाही, याची जाणीव नक्कीच त्याला असणार. \n\nमेलबर्नमधील तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर तो म्हणाला, \"मी आतापर्यंत भारतात कसोटी सामना खेळलेलो नाही. पण दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात मी खेळलो आहे. यातून मला बरंच शिकायला मिळालं आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे.\"\n\nबुमराहच्या आतापर्यंतच्या प्रवासात खेळाडूला चँपियन बनवणाऱ्या सर्वच बाबींचा समावेश आहे. सुरुवातीच्या जीवनातील संघर्ष, संघर्षाच्या काळात लक्षापासून विचलित न होता कामावर लक्ष केंद्रित करणं, लक्ष्य गाठण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करणं आणि प्रत्येक क्षणी नवीन काहीतरी करण्यासाठी धडपडणं, या गोष्टी त्याच्याकडे दिसून येतात. \n\nबुमराहने सुरुवातीला अपेक्षा जाग्या केल्या आहेत. बुमराह समोर खरं आव्हान असणार आहे ते दीर्घ काळापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर टिकून राहाण्याचं. जर बुमराह स्वतःला टिकवू शकला तर भारतीय क्रिकेटचा आलेख नक्कीच नवी उंची गाठू शकतो. पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा सतत नवीन शिकण्याची ऊर्मी आणि कौशल्य आत्मसात करण्याची प्रयत्नांना तो नेहमीच जिवंत ठेऊ शकेल. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुकसान\n\nकांजूरमार्ग येथील गांधी नगर चौकात एका पाठोपाठ उभ्या असलेल्या बसेसच्या काचा फोडण्यात आल्या.\n\nदु. 13 वाजता - कांजूरमार्गला रेल्वे रोखली\n\nकांजूर परिसरातही आंदोलनकर्त्यांनी गर्दी केली होती. कांजूर मार्ग रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे काही काळ मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.\n\nदु. 12.55, डोंबिवलीत रेल रोको\n\nअंधेरीत मोर्चा\n\nदु. 12.45- घाटकोपरला वाहतूक अडवली\n\nपूर्व द्रतगती मार्गावर वाहतूक रोखली.\n\nअमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर दलित संघटनांचा मोर्चा\n\nलोकल्स उशीरान... उर्वरित लेख लिहा:","targets":". बेस्टच्या 2645 फेऱ्या सुरू आहेत.\n\nसकाळी 10.00 - चेंबूर परिसरात रास्ता रोकोचा प्रयत्न\n\nचेंबुर परिसरात रास्ता रोको करणारे आंदोलनकर्ते\n\n चेंबूर, गोवंडी परिसरात काल झालेल्या दगडफेकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले असून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नालंदा परिसरात बीबीसी प्रतिनिधींनी टिपलेली काही दृश्य. रास्ता रोकोच्या प्रयत्नात असलेल्या काही कार्यकर्त्यांना पोलीस बाजूला करत आहेत.\n\nकाही कार्यकर्त्यांना पोलिसांनी खबरदारी म्हणून ताब्यातही घेतलं आहे.\n\nबीबीसी प्रतिनिधी शरद बढे यांनी टिपलेला चेंबूर- घाटकोपरमधले ताजे अपटेड्स दाखवणारा व्हीडिओ -\n\nसकाळी 9.50 पुणे- बारामती एसटी बंद\n\nबारामती बंद असल्यानं त्या मार्गावरील सर्व बसेस बंद आहेत. पुढील आदेश येईपर्यंत पुणे-बारामती मार्गावरील बसेस बंद राहतील, अशी सूचना स्वारगेट आगाराच्या व्यवस्थापकांनी चौकशी खिडकीवर लावली आहे. \n\nस्वारगेट स्थानकावर लावलेली सूचना\n\nसकाळी - 9.45 -पश्चिम रेल्वे सुरळीत सुरू\n\nपश्चिम रेल्वेवर विरार आणि गोरेगावमध्ये झालेल्या आंदोलनांनंतर स्थगित झालेली रेल्वे सेवा सुरळीत झाली आहे. या संदर्भात पश्चिम रेल्वेनं ट्वीट केलं आहे.\n\nसकाळी 9.15 औरंगाबादेत इंटरनेट बंद\n\nऔरंगाबाद शहरातील इंटरनेट सेवा मंगळवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्रीपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यांनी दिली. \n\nशहर व परिसरात सोशल मीडियाच्याद्वारे अफवा पसरू नये यासाठी पोलिसांनी हे पाऊल उचलले. औरंगाबादेत दोन हजार पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. मंगळवारी 22 ठिकाणी हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत.\n\nसकाळी 9.00 - विरार आणि ठाण्यात रेल रोको\n\nसकाळी साडेसात वाजल्यापासून ठाणे स्टेशनवर आंदोलक जमू लागल्याची माहिती मुक्त छायाचित्रकार अनिल शिंदे यांनी दिली. तीन हात नाका परिसरात काही वेळासाठी आंदोलकांनी इस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोखून धरला.\n\nठाण्यात आंदोलकांनी ईस्टर्न एक्स्स्प्रेस हायवे अडवून धरला.\n\nसकाळी 8.45 - पश्चिम रेल्वेवर परिणाम\n\nविरार स्टेशनवर साडेआठच्या सुमारास आंदोलकांनी काही काळ रेल्वे रोखून धरल्यानं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळासाठी थांबवण्यात आली. 15 -20 मिनिटांसाठी विरार स्टेशनमध्ये रेल रोको करण्यात आलं. \n\nठाण्यात..."} {"inputs":"...ुगल किशोर यांनी सांगितलं, \"या प्रकारच्या साथीच्या आजारांमध्ये रुग्णसंख्येची वाढ दोन गोष्टींवर अवलंबून असते - \n\n1. अशा साथीदरम्यान सामान्य नागरिक त्यांच्या वागणुकीमध्ये कसा बदल घडवतात आणि\n\n2. व्हायरसचं वागणं कसं बदलतं. \n\nलोक आपल्या वागण्यामध्ये बदल घडवू शकतात. सुरुवातीला लोकांनी हे बदल काही प्रमाणात केलेही. मास्क वापरायला सुरुवात केली, घरातून बाहेर पडणं कमी केलं, हात धुवायला सुरुवात केली. पण आता ते सगळं सोडून दिलं.\"\n\nतिसरं कारण : झपाट्याने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागची म्युटंटची भूमिका\n\nव्हायरसच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"आकडेवारीवरून असा अंदाज लावला जातोय की त्या लाटेमध्ये 60 टक्के लोकांना हा आजार झाला होता आणि 40 % या संसर्गापासून वाचले होते. आता त्या 40 टक्के लोकांना दुसऱ्या लाटेत कोरोना होतोय, म्हणून रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. पीकही लवकर येईल आणि जेव्हा हा आलेख खाली येईल, तो देखील याच वेगाने येईल, असा अंदाज सध्या वर्तवण्यात येतोय.\"\n\nपण मग या रुग्णसंख्येमध्ये पुन्हा संसर्ग झालेली प्रकरणं नाहीत, आणि उरलेल्या लोकांनाच कोरोना होतोय असं म्हणता येईल का? याबाबत सखोल अभ्यास गरजेचा असून तेव्हाच काही सांगता येणार असल्याचं डॉक्टर जॉन म्हणतात. \n\nपाचवं कारण : शहरांमध्ये परतणारे लोक?\n\nगावी परत गेलेल्यांचं शहरांकडे परतणं, हे यामागचं एक कारण असल्याचं काही जाणकार सांगतात. डॉ. जुगल यांनाही हे वाटतं. \n\nत्यांच्यामते लॉकडाऊनदरम्यान दिल्ली, महाराष्ट्र आणि पंजाब या राज्यांमधून मोठ्या संख्येने लोक आपापल्या राज्यात परत गेले होते. सगळे व्यवहार सुरू झाल्यानंतर, लस आल्यामुळे हे लोक पुन्हा शहरांकडे येऊ लागले. शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचं हे देखील एक कारण असू शकतं. \n\nमग आधीच्या पहिल्या लाटेप्रमाणेच या दुसऱ्या लाटेसमोरही भारत सरकार लाचार आणि असहाय्य आहे का? वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी काय उपाय केले जात आहे? पुन्हा लॉकडाऊन लावणं हा यावरचा उपाय आहे का?\n\n3 तज्ज्ञ डॉक्टर्सना आम्ही हे प्रश्न विचारले. \n\nलसीकरण धोरणांमध्ये बदल\n\nया संसर्गाला तोंड देण्यासाठी भारत सरकारने लसीकरणासाठीच्या धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं डॉ. जमील म्हणतात. \"भारतामध्ये फक्त 4.8 टक्के लोकसंख्येला लशीचा पहिला डोस देण्यात आलाय आणि 0.7 टक्के लोकसंख्येने लशीचा दुसरा डोस घेतलाय. भारत अजूनही लसीकरणासाठीच्या उद्दिष्टांपासून बराच मागे आहे. म्हणूनच अजून लशीचा परिणाम भारताच्या लोकसंख्येवर दिसत नाहीये.\"\n\nयासाठी ते इस्त्रायलचं उदाहरण देतात. इस्त्रायलमध्ये 65पेक्षा जास्त वयोगटातल्या 75 ते 80 टक्के लोकांना कोरोनाची लस देण्यात आलीय. यामुळे त्या वयोगटातल्या लोकांचं हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं वा गंभीर संसर्ग होण्याचे प्रकार जवळपास नगण्य झाले आहेत. \n\nम्हणून सरकारने लसीकरण धोरणांमध्ये बदल करणं गरजेचं असल्याचं ते सांगतात. \"जे महाराष्ट्रात होतंय, ते नागालँडमध्ये होत नाहीये. महाराष्ट्रात फक्त 45 वर्षांपेक्षा मोठ्या लोकांनाच लस देऊन काही साध्य होणार नाही. महाराष्ट्र आणि पंजाबात..."} {"inputs":"...ुग्ण असतात. त्यामुळे सगळ्यांकडेच पूर्णवेळ लक्ष दिलं जात नाही.\" असंही त्या म्हणतात.\n\nघरात ICU सेटअप केल्यानंतर तिथं फुफ्फुसरोग तज्ज्ञ किंवा ICU स्पेशालिस्टच्या मार्गदर्शनात नर्स काम करते. त्यांच्या सल्ल्यानुसारच उपचार केले जातात.\n\nनवीन रुग्णाच्या घरी उपचारासाठी जाण्याआधी वैद्यकीय सहाय्यक किंवा नर्स यांची कोरोना चाचणी घेतली जाते. शिवाय, प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांनाही आवश्यक खबरदारी घ्यायला सांगितली जाते. \n\nअशाच एका खासगी हेल्थकेअर कंपनीसाठी काम करणाऱ्या नर्स केए वर्सेम्ला सांगतात, वैद्यकीय क... उर्वरित लेख लिहा:","targets":"सोसिएशन आणि सोसयट्यांच्या संघटना सुद्धा होम आयसोलेशन सेंटरच्या पर्यायाकडे वळू लागलेत.\n\nदिल्लीसारख्या काही राज्यांनी तर लक्षणं नसलेल्या रुग्णांना किंवा सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना घराच अलगीकरण कक्षात राहण्यास सांगितलं आहे. ऑक्सिमीटर मोफत असल्यानं स्वत:च ऑक्सिजन लेव्हल तपासण्यास सांगण्यात येत आहे. \n\nश्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा इतर काही गंभीर समस्या उद्भवल्यासच हॉस्पिटलमध्ये यावं, असाही सल्ला सरकारकडून देण्यात येत आहे.\n\nभारतातल्या कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई शहरातही हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी होताना दिसतेय. महाराष्ट्र सरकारनं हॉस्पिटलमधील गर्दी टाळण्यासाठीच मैदानं आणि हॉटेल्समध्ये कोव्हिड सेंटर्सची उभारणी केलीय.\n\nमुंबई उनगरातील अनेक क्लब हाऊसेस किंवा खेळांच्या जागा या अलगीकरण कक्षात रुपांतरीत झाल्यात. यासाठी केवळ हेल्थकेअर कंपन्यांकडूनच मदत होतेय, अशातला भाग नाही, तर वरिष्ठ डॉक्टरांकडूनही पुढाकार घेतला जातोय.\n\n\"मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय आणि रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीत, अशावेळी आमच्याकडे दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. सोसायटीच्या भागात असलेला परिसर पूर्णपणे स्वच्छ केला आणि तिथेच अलगीकरण कक्ष तयार केला. इथे आठ ते दहा रुग्ण सहज राहू शकतात,\" असं डॉ. विवेक देसाई सांगतात. देसाई हे रेडिओलॉजिस्ट आहेत. हेल्थकेअर अॅट होम डॉ. देसाईंना पाठबळ देत आहे. \n\nमात्री अजूनही काही तज्ज्ञांना वाटतंय की, घरातल्या घरात किंवा सोसायटीच्या परिसरात अशाप्रकारे अलगीकरण कक्ष करून उपचार करणे हे धोक्याचे ठरू शकते.\n\nICU ची गरज असणाऱ्या कुठल्याही कोरोनाग्रस्तासाठी अद्यायावत व्हेंटिलिटर उपलब्ध असायला हवेत. शिवाय, ऑक्सिजन लेव्हल कमी झाल्यास तातडीने त्या सुविधा तयार पाहिजेत, असंही अनेकांना वाटतं.\n\n\"जर कुणी म्हणत असेल की, मी जीमखाना किंवा कम्युनिटी सेंटरचं मेडिकल सेंटर, आयसीयू किंवा कोव्हिड सेंटरमध्ये रुपांतर केलं, तर फक्त एकच अडथळा आहे, तो म्हणजे, तिथे वैद्यकीय क्षेत्रातील कुणी व्यक्ती परिस्थिती नियंत्रित करायला नसेल. जर 10 रुग्ण असतील आणि काहीतरी मोठं झालं, तर मग कोण जबाबदार?\" असा प्रश्न इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉ. संदीप शर्मा विचारतात.\n\nदिल्लीतल्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये भूलतज्ज्ञ म्हणून कार्यरत असणारे डॉ. मनोज सिन्हा यांना वाटतं की, \"कोरोना झाल्यानं हॉस्पिटलमध्ये भरती होणं म्हणजे अनेकांना कलंक वाटतो. त्यामुळे..."} {"inputs":"...ुजबळांची प्रतिमा नकारात्मक निर्माण झाली नाही. कारण लोकांच्या पूर्वग्रहावर मतं तयार होत असतात.\"\n\nपण शैलेश तनपुरे म्हणतात की, \"एक काळ असा होता की भुजबळ खचले होते. पण आपण खचलो तर काही खरं नाही, हे ते जाणून होते. त्यात समता परिषद किंवा इतर कार्यकर्त्यांमधून मिळणारं समर्थन कमी झालं नव्हतं.\"\n\nराष्ट्रवादीला भुजबळांची किती गरज?\n\nवयोमानानुसार छगन भुजबळ हे ज्येष्ठांमध्ये मोडणारे नेते असले, तरी राष्ट्रवादीनं त्यांना बाजूला होऊ दिलं नाही. यामागे काय कारण असावा, याचाही कानोसा बीबीसी मराठीनं घेण्याचा प्रयत्न ... उर्वरित लेख लिहा:","targets":"चं नाव होतं छगन चंद्रकांत भुजबळ.\n\nतेव्हा छगन VJTI कॉलेजमधून मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा करत होते, पण तो त्यांनी अर्ध्यातच सोडला.\n\nत्यांच्या तळगाळातल्या लोकांशी असलेल्या संपर्कामुळे आणि आक्रमक भाषणांमुळे ते शिवसेनेत महत्त्वाचे नेते म्हणून पुढे आले. सुरुवातीपासूनच एक कणखर नेता अशी त्यांची ओळख होती, असं असं ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत सांगतात.\n\n1985मध्ये त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली. त्यावेळी शिवसेनेचे सुधीर जोशी, लीलाधर डाके या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांसोबतच छगन भुजबळ हे महत्त्वाचं नाव होतं. बाळासाहेबांची त्यांच्यावर मदार होती.\n\nहा काळ होता शिवसेनेच्या आक्रमक वाढीचा. सेनेसोबतच भुजबळांचं राजकीय वजनही वाढू लागलं.\n\n2. वेषांतर करून गेले कुठे?\n\nछगन भुजबळांना नाटक-सिनेमाची आवड होती. त्यामुळे त्यांच्या राजकारणातही नाट्य होतं, असं ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात.\n\n1986 मध्ये कर्नाटकमध्ये सीमाप्रश्न पेटला होता, त्यावेळी छगन भुजबळांचं नाव एका वेगळ्याच कारणामुळे देशभरात गाजलं. त्यावेळी महाराष्ट्रातल्या नेत्यांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी होती. पण भुजबळ मात्र व्यापाऱ्याचा वेश करून बेळगावात अवतरले.\n\nबुल्गानिन दाढी, डोक्यावर फेल्ट हॅट, पांढऱ्या रंगाचा कोट आणि हातात पाईप, अशा वेशात कानडी पोलिसांना गुंगारा देऊन ते थेट बेळगावमधल्या एका ग्राउंडवर आले. त्यांनी तिथे भाषण ठोकून मराठी भाषिकांची मनं जिंकली. त्यातच त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या या 'कामगिरी'नंतर बाळासाहेबांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात त्यांचा सत्कारही केला होता.\n\n3. 'लखोबा लोखंडे'\n\nशिवसेनेने 1989मध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्षाशी युती केली. अयोध्येत बाबरी मशीद पाडून राम मंदिर बांधा, अशी आग्रही मागणी करत शिवसेना आणि भाजपने देशभरात राळ उठवली होती. या आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा झाला आणि 1990 सालच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच शिवसेनेचे 52 आमदार निवडून आले.\n\nशिवसेना सर्वांत मोठा विरोधी पक्ष होता. बाळासाहेबांनी मनोहर जोशींना विरोधी पक्षनेत्याचं पद दिलं. त्यावेळी भुजबळांना हे पद हवं होतं आणि ते न मिळाल्यामुळे ते दुखावले गेले, असं भारतकुमार राऊत सांगतात.\n\nमनोहर जोशींशी सातत्यानं सुरू असलेल्या मतभेदांमुळे भुजबळांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 1991 मध्ये भुजबळांनी नागपूर अधिवेशनात नऊ आमदारांना घेऊन..."} {"inputs":"...ुढच्या टप्प्यात लोकांना लोकल ट्रेनमध्ये बसून ऑफिसला जाता येणार आहे का? \n\nआमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर जास्तीत जास्त क्षेत्र अनलॉक करावं. चार क्षेत्र आहेत त्यापैकी शेती हे पूर्णपणे अनलॉक झालय. दुसरं क्षेत्र आहे उद्योग ते 70-75 टक्के अनलॉक केलय. दुकानही 50 टक्के सुरू केली आहेत. \n\nआता शेवटी उरतात ती ऑफिसेस त्यांना 10% परवानगी आहे. लोकलमध्ये जाता येणार की नाही यावर खूप विचार सुरू आहे. लोकलमध्ये आता पूर्वीसारखी गर्दी करता येणार नाही त्यामुळे अनेक ऑफिसेसची यापुढे वेगवेगळ्या वेळा आणि वेगवेगळ्या दिवश... उर्वरित लेख लिहा:","targets":"काफडकी बदली करण्यात आल्याचं बोललं जातय, खरं काय आहे? \n\nमला कळत नाही तडकाफडकी बदली काय असते. बदली ही बदली असते पण प्रविण परदेशी एक अतिशय कार्यक्षम आणि चांगले अधिकारी आहेत यापलीकडे मी काही बोलणार नाही. \n\nप्र. राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट आहे अशातच चीन आणि भारतामधला तणाव हा वाढल्यामुळे अनेक मोठे कॉन्ट्रॅक्टस् रद्द झाले, ज्यामुळे मोठ्या रोजगार संधी उपलब्ध होणार होत्या. आता सरकारचं काय धोरण आहे?\n\nआर्थिक संकट आज पूर्ण देशात आहे. पण आम्हाला आत्मविश्वास आहे की आर्थिक वाढ होणार आणि सर्वांत आधी ती महाराष्ट्रात होणार कारण मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. रोजगार संधी आणि गुंतवणुकीसाठी मोठं काम सुरू आहे ते निश्चित होईल. \n\nप्र. कोरोनाच्या या संकटात देशभरातल्या प्रशासकीय अधिकार्‍यांचं महत्त्व वाढलंय असं तुम्हाला वाटतं का? \n\nकोणाचं महत्त्व किती याच्या व्याख्या कायद्यात लिहिलेल्या आहेत आम्ही स्वत:हून आमचं महत्त्व वाढवू शकत नाही. कायद्यात तुम्हाला काय अधिकार आहेत हे स्पष्ट आहे. \n\nप्र. राज्य सरकारचे मंत्री आणि प्रशासनात समन्वयाचा अभाव का जाणवतोय? \n\nराज्याचे अंतिम निर्णय हे GR मध्ये येतात तेच असतात. GR कोण काढतं, त्याचा अंतिम निर्णय कोण घेतं हे सर्व कायद्यात लिहीलेलं आहे त्यानुसारच काम सुरू आहे. \n\nप्र. तुकाराम मुंढे यांचे नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्याशी वाद सुरू आहेत. तुम्हाला काय वाटत एकत्रितपणे काम करताना प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना एकमेकांचं समानपणे ऐकलं पाहिजे? \n\nदेशात लोकशाही भक्कम आहे. आपण एकमेकांचे ऐकूनच पुढे जात असतो. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या दोघांनी एकमेकांचं ऐकलं पाहिजे. ही परंपरा आहे. मतभेद असावेत ते चांगले असतात. मतभेद म्हणजे मंथन आहे त्यातून अमृतच बाहेर पडतं. \n\nप्र. तुमची प्रधान सल्लागार म्हणून नेमणूक झाली आहे. तुमचं नेमकं काम काय असणार आहे? \n\nयावर आपण वेगळी मुलाखत करू. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुढे म्हणतात, \"नरेंद्र मोदी या बहुमताच्या आधारावर लोकशाही आणि राज्यघटनेला स्वत:च्या मतानं आकार देतील. गेल्या पाच वर्षांत मोदींवर सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठं आणि इतर संस्थांना आपल्या हिशोबानं चालवल्याचा आरोप झाला आहे. भारतीय मुस्लिमांच्या मनात विश्वासाचं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी या बहुमतानं मोदींवर सोपवली आहे.\"\n\n'गल्फ न्यूज'नं लिहिलं आहे की, \"मोदी त्यांच्या पहिल्या कार्यकाळापेक्षा अधिक मजबूत पावलं या काळात उचलू शकतील.\" \n\nकतारचं प्रसिद्ध मीडिया नेटवर्क अल्-जझीरानंही मोदींच्या विजयाला प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"पाहा.)"} {"inputs":"...ुण जोडप्यांमध्ये आणि वयात येणाऱ्या मुलींमध्ये जे नको असलेल्या गरोदरपणाचं प्रमाण वाढतंय त्याबद्दल बोलत आहोत,\" लेसोथो प्लॅन्ड पॅरन्टहूड असोसिएशनच्या लाली माटेला सांगतात.\n\nअर्थात, केवळ कुटुंबनियोजनाच्या साधनांचा अभाव हीच अनेक आफ्रिकन देशांसमोरची समस्या आहे, अशातला भाग नाहीये. अमेरिकनं फंडिंग बंद केल्यामुळे आफ्रिकेतल्या अनेक देशात एचआयव्ही चाचण्या तसंच गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरच्या चाचण्यांवरही परिणाम झाला आहे. \n\n\"अमेरिकेकडून निधी बंद होणं म्हणजे ज्या लोकांना आम्ही आरोग्यविषयक सुविधा देत होतो, त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"े आणि इथल्या फॅक्टरींमध्ये गेल्यावर ही गोष्ट सहज लक्षात येते. \n\nइथल्या महिला कामगार अतिशय कष्ट उपसून प्रत्येक दिवशी हजारो वस्त्रं तयार करतात. कामाचे तास अधिक असले आणि वेतन कमी असलं तरी हजारो लोक याच उद्योगावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत, हे नाकारता येणार नाही. \n\nट्रंप यांची आफ्रिकेबद्दलची उदासीनता\n\nआफ्रिकेतल्या अनेक देशांमधला गुंतवणूकदार म्हणून अमेरिकेचा असलेला रस संपुष्टात आला आहे. त्यामुळेच आफ्रिकन देशांमध्ये राजनयिक, व्यापारी आणि गुंतवणूकविषयक क्षेत्रात निर्माण झालेली ही पोकळी भरून काढण्याची संधी भारत, तुर्कस्तान, रशिया आणि चीनला आहे. \n\nसध्या आफ्रिका खंडातील अनेक पायाभूत सुविधांविषयक प्रकल्पांमध्ये चिनी कंपन्यांची गुंतवणूक आहे. त्यापैकी अनेक कंपन्यांना चिनी सरकारचं पाठबळ आहे. \n\nचीन इथं रस्ते, बंदरं आणि विमानतळं विकसित करत आहे. त्यामुळे त्यांचा इथला प्रभाव वाढत आहे. या मोबदल्यात संसाधनं तसंच राजकीय आणि आर्थिक प्रभाव मिळावा ही त्यांची अपेक्षा असावी.\n\nचीन इथं पायाभूत सोयींचा विकास करत आहेत.\n\nकदाचित त्यामुळेच अनेकांनी चीनच्या आफ्रिकेसोबतच्या संबंधांवर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कारण त्यांना ही दोघांसाठी फायद्याची परिस्थिती वाटतीये. पण काहींनी हा चीनचा आफ्रिका खंडाला एकप्रकारे पुन्हा एकदा वसाहत बनवण्याचा प्रयत्न आहे का, असं म्हणत सावधगिरीचा इशारा दिला आहे. \n\nचीन आणि आफ्रिकेमधले बदलते संबंध\n\nखरंतर ट्रंप सत्तेत येण्यापूर्वीच चीनचे आफ्रिकेतले हितसंबंध वाढत चालले होते. पण ट्रंप यांच्या काळात चीननं खऱ्या अर्थानं आफ्रिकेतलं आपलं प्रभावक्षेत्र विस्तारलं. \n\nलेसेथो इथल्या क्वाचाज् नेक (Qacha's Nek) या अतिशय सुंदर खोऱ्यात वर्षभरापूर्वी रस्ता बांधायला सुरूवात झाली आहे. या प्रकल्पाला चीनच्या एक्झिम बँकेनं कर्ज दिलं आहे. \n\nड्रेकन्सबर्ग पर्वतरांगांना समांतर जाणारा 91 किलोमीटरचा हा रस्ता आहे ज्याची किंमत जवळपास 128 दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. त्यापैकी 100 दशलक्ष डॉलर्स हे चिनी सरकारकडून देण्यात आले आहेत. \n\nमिप्ती ते सेहलाबाथबेपर्यंत जाणारा हा रस्ता दुर्गम भागात पोहोचण्याचा मार्ग सुकर करेल आणि प्रवासाचा वेळ चार तासांहून दोन तासांपर्यंत कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. \n\nलेसोथोच्या रस्ते संचलनालयाचे टेबोबो मोखोआने यांनी म्हटलं की, या रस्त्यामुळे इथल्या पर्यटनाला चालना मिळेल. कारण शेहलाबाथबे इथल्या नॅशनल..."} {"inputs":"...ुणी विचारत नाही. निवडणुका आल्या की आणखी एक गोष्ट होते, ती म्हणजे दारू वाटली जाते. प्या मजा करा..पण आमच्यासारख्या महिलांसाठी तर काहीच नाही. कशीबशी वेळ पुढं ढकलतो आहे.\"\n\nत्या सांगतात, \"आम्ही शेतात काम करतो. नंतर घरी जाऊन कुटुंबासाठी जेवण बनवतो. आम्ही पुरूषांपेक्षाही जास्त काम करतो. हाताला वेदना होतात, तरीही काम करत राहतो.\"\n\n'रडत-रडत रात्र निघून जाते'\n\nसावित्रीदेवीही भूमीहीन मजूर आहेत. त्या सकाळी आधी घरातलं काम करतात. नंतर गहू कापण्यासाठी शेतात येतात. सगळा दिवस काम करून थकून जेव्हा त्या घरी येतात, ... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेला नाही. त्यांनाही गहू कापण्याच्या बदल्यात फक्त गहू मिळतात. \n\nत्या सांगतात, \"मातीच्या कच्च्या घरात वेळ काढत आहोत. अख्ख्या गावात आम्हीच अशा कच्च्या घरात राहतो. पण कुणीही आम्हाला घर बांधण्यासाठी मदत केली नाही.\"\n\nपंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कश्मिरी यांच्यासारख्या गरीब कुटुंबांना घर बनवण्यासाठी सरकार अडीच लाखाची मदत करतं. \n\nपण आतापर्यंत कश्मिरी यांच्या मदतीला कुणीही धावून आलं नाही. त्या सांगतात की, त्यांच्यासाठी पळापळ करणारं कुणीही नाही. \n\nइथून काहीच अंतरावर जयपाली आपल्या एका शेजारणीला सोबत घेऊन गव्हाचं पीक कापण्याच्या कामात गुंतल्या आहेत. \n\nत्यांचं दु:खही राजेंद्री आणि कश्मिरी यांच्यापेक्षा वेगळं नाही. वर्षभर पोटाची काळजी मिटावी म्हणून त्या हे काम करतायत. \n\nत्या सांगतात, \"काम कसलं, उकाड्यात मरण होतंय आमचं. आणि हे काम करणार नाही तर मग मुलांना कसं पोसणार? उकाडा असो की हिवाळा आम्हाला तर मेहनतीशिवाय पर्यायच नाही.\" \n\n'विजेचं बिल कुठून भरणार'\n\nत्या सांगतात, \"पहिल्यांदा विजेचं बिल कमी यायचं. आता महिन्याला हजार रूपयेच येतं. आमच्यासारखा गरीब माणूस एवढं बिल कुठून भरेल? हे बिल वाढून वाढून 35 हजार झालं आहे. आता कुणीतरी आमचं बिल कमी केलं तर मोठी मदत होईल\"\n\nकुठल्याही सरकारच्य किंवा पक्षाच्या आश्वासनांवर त्यांचा विश्वास नाहीए. पण जेव्हा त्यांना थेट अकाऊंटमध्ये पैसे जमा होणाऱ्या योजनेविषयी सांगितलं तेव्हा त्या म्हणाल्या, \"असं होत असतं, आमच्या अकाऊंटला थेट पैसे जमा झाले असते तर इथं आम्ही कशाला रक्त जाळत बसलो असतो.\"\n\nइथून 50 किलोमीटर दूर गंगनहरच्य किनाऱ्यावर असलेल्या मेरठ जिल्ह्यातील भोला झाल गावातील मुन्नीदेवी आपल्या मुलींसह जंगलात चालल्या आहेत. \n\nत्यांच्या हातात कुऱ्हाड आहे. त्या सांगतात की, \"लाकूड कापण्यासाठी आम्ही निघालो आहोत. जंगलातून लाकूड कापून आणलं तर संध्याकाळी चूल पेटेल आणि जेवण बनवता येईल.\" \n\nकेंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेचा फायदा मुन्नीदेवींना मिळालेला नाही. त्यांच्यासोबत जंगलात चाललेली त्यांची नाबालिक मुलगी निशाला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे, पण लवकरच तिचं लग्न लाऊन दिलं जाणार आहे. \n\nपण इतक्यात लग्न करण्याची निशाची इच्छा नाही. \n\nती म्हणते, \"मम्मी-पप्पा मजबूर आहेत. घरात काहीच नाहीए. कर्ज झालंय. घर गहाण ठेवलंय. माझ्यापुढे दुसरा कुठला रस्ताच नाहीए.\"\n\nनिशा म्हणते, \"पैशाच्या तंगीमुळे शिक्षण अर्धवट राहिलं. वडिलांनी..."} {"inputs":"...ुत्र सज्जाद सज्जाद लोन यांचे 87 सदस्यांच्या विधानसभेत दोन आमदार आहेत. भाजपशी हातमिळवणी करून काश्मीरच्या राजकारणात स्थिरस्थावर होण्याचा आणि मुख्यमंत्रिपद मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. \n\nफार पूर्वीपासून भाजप काश्मीरमधील जनादेश विभागण्याचा प्रयत्न करत होता. वाजपेयींच्या काळात PDPचा उदय हा एकप्रकारे नॅशनल कॉन्फरन्सला पर्याय म्हणून झाला. असं असलं तरी PDP असो वा नॅशनल कॉन्फरन्स, कुणीही या राज्यात एकट्यानं सत्ता स्थापन करू शकत नाही, हे स्पष्ट आहे. \n\nसत्तास्थापनेसाठी जम्मूमध्ये जनादेश प्राप्त झालेल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना माहित होतं कारण त्यांच्याकडे पुरेसं संख्याबळ होतं. पण भाजपनं या निवडणुकीत मुसंडी मारली आणि विरोधकांचा उत्साह मावळला. \n\nमेहबूबा मुफ्ती यांनी सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर PDPच्या संस्थापकांपैकी एक आणि माजी उपमुख्यमंत्री मुझफ्फर हुसैन बेग यांनी जाहीररीत्या लोन यांच्या प्रयत्नांना पाठिंबा व्यक्त केला. यामुळे PDP आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांना झटका बसला. त्यांना वाटलं की भाजप राज्यातील राजकारण बदलण्याचा प्रयत्न करत आहे, पण प्रत्यक्षात भाजपचा उद्देश मात्र काश्मीरमध्ये जनाधार मिळवण्याचा आहे. \n\nकाश्मीरमध्ये सत्तेचा वापर राजकारण करण्यासाठी नेहमीच करण्यात आला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून सर्वच पक्ष विधानसभा भंग करण्याची मागणी करत होते. पण भाजपचा मात्र या मागणीला विरोध होता. यामागे कल्पना अशी होती की, विद्यमान विधानसभा एक दिवस भाजपला मुख्यमंत्री बनवण्यासाठी सहाय्य करेल, विशेषत: जम्मूसाठी.... जर जम्मूमधून भाजपला 2019मध्ये चांगला प्रतिसाद मिळाला तर.\n\nयाला विरोध म्हणून विरोधकांनी आघाडीची घोषणा केली आणि सत्तास्थापनेचा दावा केला. भाजपनंही हीच री ओढत सज्जाद यांना हेच पाऊल उचलायला लावलं. यानं राजभवनाला हवा तो संदेश दिला आणि राज्यपाल सत्यपाल सिंह यांनी माजी राज्यपाल N. N. व्होरा यांच्या पावलावर पाऊल टाकत विधानसभा बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. \n\nयानंतर काही तासांतच ओमर आणि मेहबूबा यांनी एकमेकांची प्रशंसा केली. याद्वारे त्यांनी आपापले पक्ष तुटण्यापासून वाचवले, नाहीतर असल्या घोडेबाजाराने खोऱ्यात प्रवेश केला असता, आणि ही एक अशी स्पर्धा आहे, ज्यात इथल्या कुठल्याही पक्षाला भाजपला आव्हान देणं कठीण गेलं असतं.\n\n(लेखक 'काश्मीर लाईफ'चे व्यवस्थापकीय संपादक आहेत. लेखातील मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुद्द्यांवर हा चित्रपट भर देतो. प्रेक्षक हा संदेश समजून घेतील, अशी अपेक्षा आहे. माझ्यासाठी कलेचा अर्थ गुंतागुंत आहे. तुम्हाला सोपी कला हवी असेल तर तुम्ही कॅलिग्राफीकडे वळू शकता,\" असं ते म्हणाले.\n\nफीनिक्स यांचं काय म्हणणं?\n\nएंटरटेनमेंट न्यूज वेबसाईट 'द रॅप'ला दिलेल्या मुलाखतीत फिलिप्स यांनी वादासाठी डाव्या विचारसरणीच्या लोकांना कारणीभूत ठरवलं. हा चित्रपट हिंसेला खतपाणी घालतो का, या प्रश्नावर मुख्य अभिनेता फिनिक्स मुलाखत सोडून निघून गेला होता. \n\n\"अजेंड्यानुसार डाव्या विचारसरणीच्या लोकांप्रमाणे बोलू... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता. लेजर यांनी या चित्रपटात उत्कृष्ट काम केलं होतं, म्हणूनच त्यांना त्या वर्षीचा बेस्ट सर्पोटिंग अॅक्टरचा ऑस्कर मरणोत्तर देण्यात आला होता. सुपरहिरो श्रेणीतील चित्रपटांसाठी हा एक खास गौरव होता. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर अशा अफवा पसरल्या होत्या की लेजर स्वत:च्या भूमिकेने घाबरले होते, अस्वस्थ झाले होते. \n\n1989 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बॅटमॅन'मध्ये जोकरची भूमिका साकारणारे जॅक निकल्सन यांनी या विषयावर केलेले्या एका टिप्पणीनंतर या अफवांना आणखी ऊत आला होता. लेजर यांच्या मृत्यूनंतर निकल्सन म्हणाले होते की \"मी त्याला इशारा दिला होता.\" \n\nत्यानंतर वॉर्नर ब्रदर्स कंपनीला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं, की \"कोणतीही चूक करू नका. काल्पनिक जोकर किंवा हा चित्रपट, कुणीही खऱ्या जगात हिंसेचं समर्थन करत नाही.\" \n\nमानसिक आरोग्याचं चुकीचं चित्रण?\n\nज्या पद्धधतीने चित्रपटात मानसिक आरोग्यासंदर्भात चित्रण केलं आहे, त्याबाबत मानसोपचार क्षेत्रातील मंडळींनी आवाज उठवला आहे. मानसिक आजारांचं चित्रण हॉलिवुडपटांमध्ये कसं केलं जातं, यावरून अनेकदा चर्चा आणि वाद रंगले आहेत. \n\nमानसिक आरोग्याशी संलग्न भेदभावाच्या भावनेविरोधात काम करणाऱ्या ब्रिटिश चॅरिटी 'टाईम टू चेंज'च्या मते मानसिक आरोग्याशी निगडित रुढी, परंपरा, कर्मठ विचारांमुळे दृष्टिकोनात बदल घडत नाही. \n\nजोकर चित्रपटातील दृश्य\n\nया चॅरिटीच्या संपर्क प्रमुख जुली इव्हान्स यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"मनोरुग्ण वाईट असतात असं चित्रपटात दाखवण्याच्या पद्धतीत बदल झाला आहे. मात्र त्यांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा इतिहास खूप जुना आहे. त्यांना अतिरंजित पद्धतीने दाखवण्यात येतं. प्रेक्षकांना चुकीची माहिती दिली जाते.\" \n\nईस्ट एंजिला विद्यापीठात फिल्म स्टडीजचे प्राध्यापक टीम स्नेलसन सिनेमा आणि मानसिक आरोग्य, या दोन विषयांवर एकत्रितपणे काम करत आहेत. \n\nहॉलिवुड चित्रपटात मानसिक आरोग्य आणि हिंसा यांना एकत्र सांधून मिथक म्हणून दाखवलं जातं. मनोरुग्ण कटू अनुभवांमुळे या स्थितीत पोहोचला असेल, तरीही चित्रण वेगळं असतं. \n\nजोकर चित्रपटाचा ट्रेलर बघून या चित्रपटात काहीतरी वेगळं असेल, असं वाटतं. मानसिक आजारांनी त्रस्त व्यक्तींचं चित्रण कसं होतं, यावर जोकर चित्रपटाच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली आहे. \n\nतिकीटबारीवर जोकर चित्रपटाची कामगिरी चांगली आहे. चित्रपटाचं समीक्षण करणाऱ्या 'रॉटन टोमॅटोज' साईटने चित्रपटाला चांगलं..."} {"inputs":"...ुद्धा आम्हाला माहिती नाही. त्यामुळे मग आम्ही कामगार मंत्रालयाकडे पत्र लिहून याविषयी तक्रार केली आहे.\" \n\nउत्तर प्रदेशमधल्या साहिबाबाद इथली अॅटलास सायकलची फॅक्ट्री\n\n\"1,000 कामगारांचा रोजगार वाचावा, असं आमचं म्हणणं आहे. कंपनीच्या मालकालाही आम्ही पत्र पाठवलं पण त्यांनी ते रिसिव्ह केलं नाही. त्यामुळे मग कार्यालयाबाहेर आम्ही ते चिकटवलं. सुरुवातीच्या काही महिन्यांत कंत्राटी कामगारांना काढून टाकण्यात आलं. आणि आता आम्हाला ले-ऑफ केलं आहे. ले-ऑफच्या काळात पूर्ण पगार द्यावा, ही मागणी आहे. त्यांना कारखाना नस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार दिला जाईल. आमचा कामगारांशी कोणताही वाद नाही.\" \n\nअसं असलं तरी महेंद्र कुमार यांना यावर विश्वास बसत नाही. ते म्हणतात, \"कंपनीला जमीन विकायची असती तर पूर्वीच का नाही विकली? त्यासाठी कारखाना बंद व्हायची वाट का पाहिली? जी जमीन आजपर्यंत विकली नाही, ती पुढे कशी विकली जाईल? या जमिनीबाबत कौटुंबिक वादही सुरू आहेत. ते फक्त आताच्या संघर्षाला शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.\"\n\nते पुढे म्हणतात, \"ज्याला 10 ते 12 हजार पगार मिळायचा, तो आता अर्ध्या पगारात घर कसं चालवेल? घरभाडे आणि इतर खर्च आहे तितकाच राहणार आहे. पण पगार मात्र अर्धा मिळणार आहे. कंपनीनं काहीही निर्णय घेतला तरी कामगार उपाशीपोटी मरतील. त्यामुळे पूर्ण पगार द्यावा, ही आमची मागणी आहे.\" \n\nअॅटलास या स्थितीत कशी पोहोचली?\n\n1951मध्ये सुरू झालेली अॅटलास ही कंपनी पुढे चालून सायकलच्या दुनियेत प्रसिद्ध झाली. अनेकांच्या आठवणी या कंपनीशी निगडीत आहेत. पण सायकलच्या दुनियतेलं हे मोठं नाव हळूहळू अडगळीत पडायला लागलं. \n\nकंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार, कंपनी प्रत्येकवर्षी 40 लाख सायकलींचं उत्पादन करते. भारतच नाही तर संपूर्ण जगभरात कंपनीच्या उत्पादनांची विक्री केली जाते.\n\nपण गेल्या काही वर्षांपासून भारतात या कंपनीचे कारखाने बंद होत आहेत. 2014 मध्ये मध्य प्रदेशच्या मालनपूर येथील कारखाना बंद पडला होता. त्यानंतर 2017 मध्ये हरियाणाच्या सोनीपतमधील कारखाना बंद पडला. कंपनीला त्या कारखान्यांपासून नुकसान होत होतं. \n\nयासोबतच कंपनीचं नाव 'अॅटलास सायकल इंडस्ट्रीज' बदलून 'अॅटलास सायकल (हरियाणा) लिमिटेड' करण्यात आलं. \n\nआता साहिबाबादमधील कारखान्यातही नुकसान होत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. \n\nएनपी सिंग राणा सांगतात, \"नोव्हेंबर 2019पासून नुकसानीला सुरुवात झाली. पूर्वी एक ते दीड लाख सायकलींचं उत्पादन घेतलं जायचं ते आता 15 ते 20 हजारांवर आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही नुकसान सहन करत होतो. सध्या कंपनीवर सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज आहे, ते आम्हाला फेडायचं आहे. असं असलं तरी बँकेचं कोणतंही कर्ज आमच्यावर नाहीये.\" \n\nसायकलच्या बाजारात कधीकाळी राज्य करणारी 70 वर्षं जुनी कंपनी या अवस्थेत का पोहोचली, याविषयी सिंग सांगतात, \"कोणत्याही उद्योगावर अशी वेळ येऊ शकते. पहिले तुम्ही पुढे जात असता आणि मग त्याचा विस्तार करता. तुमच्याकडे प्रत्येक पद्धतीचं संसाधन असतं. पण, त्यानंतर जेव्हा वाईट काळ सुरू होतो,..."} {"inputs":"...ुनियोजितपणे कार्यान्वित करू शकू.\"\n\nकोव्हिड-19 संसर्गातून 'रुग्णांना बरं करण्याच्या' आपल्या जुन्या दाव्याचा पुनरुच्चार पतंजलीने केला नाही. आता पतंजलीचं म्हणणं आहे 95 कोरोनाग्रस्तांवर त्यांच्या स्वेच्छेने ट्रायल घेण्यात आली. यातल्या 45 जणांना पतंजलीची औषधं देण्यात आली, तर 50 रुग्णांना प्लेसिबो देण्यात आलं. \n\n\"ही आयुर्वेदिक औषधांची कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांवर करण्यात आलेली पहिली क्लिनिकल कंट्रोल ट्रायल होती आणि आता आम्ही या औषधांच्या मल्टिसेंट्रिक क्लिनिकल ट्रायलच्या दिशेने अग्रेसर आहोत.\"\n\nपतंजल... उर्वरित लेख लिहा:","targets":"औषधांना कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या आजारावरील 'आयुर्वेदिक उपचार' असल्याचं सांगून लॉन्च का करण्यात आलं?\n\nपतंजली वेबसाईटने CTRI वेबसाईटवर नोंदणी केलेल्या आपल्या फॉर्ममध्ये लिहून दिलं होतं की क्लिनिकल ट्रायलचा कालावधी दोन महिन्यांचा असेल. \n\nतिसरा प्रश्न, त्या परिस्थितीवर आहे ज्यात कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यात आले. पतंजलीचं म्हणणं आहे की सर्वच्या सर्व 95 ट्रायल जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायंस अँड रिसर्चच्या देखरेखीखाली झाल्या. \n\nICMRच्या CTRI वेबसाईटवर नोंदणी करताना पतंजली आयुर्वेदने म्हटलं होतं की ते आपल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोरोनाच्या 'मॉडरेटली सिम्प्टोमॅटिक' रुग्णांचा समावेश करतील. मात्र, तसं झालं नाही. \n\n'कोरोनील' औषधाच्या ट्रायलशी संबंधित एका डॉक्टरने नाव न सांगण्याच्या अटीवर बीबीसी हिंदीला सांगितलं, \"ट्रायलमध्ये समावेश करण्यात आलेल्या रुग्णांचं वय 35-45 होतं आणि यापैकी बरेचसे रुग्ण असिम्प्टोमॅटिक म्हणजेच लक्षणं नसणारे होते किंवा त्यांना अत्यंत सौम्य स्वरुपाची लक्षणं होती.\"\n\nपतंजलीने ट्रायलविषयी माहिती का दिली नाही?\n\nएक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की ट्रायलमध्ये त्या रुग्णांचा समावेश नव्हता ज्यांना मधुमेह किंवा उच्च रक्तदाबासारखा त्रास होता. \n\nहे यासाठी महत्त्वाचं आहे कारण जागतिक आरोग्य संघटनेसह जगभरातल्या दिग्गज वैद्यकीयतज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे दोन्ही किंवा यापैकी एक त्रास असेल तरी तो कोरोनाग्रस्तासाठी घातक ठरू शकतो. \n\nया प्रश्नाचंही उत्तर मिळू शकलं नाही की ज्या रुग्णांवर पतंजलीने क्लिनिकल ट्रायल केल्या ते रुग्ण आधी कुठली औषधं घेत होते का? हे यासाठी महत्त्वाचं आहे कारण आयसीएमआरने (ICMR) कोरोनाग्रस्तांसाठीच्या औषधांची यादी दिली आहे. \n\nतज्ज्ञांचं म्हणणं आहे की आयुर्वेदिक औषधांच्या आधी हे रुग्ण इतर कुठली अॅलोपिथिक औषधं घेत असतील तर कोणत्या औषधांचा परिणाम झाला, हे कसं कळणार. \n\nसुप्रसिद्ध सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ दिनेश ठाकूर यांनीही पतंजलीच्या क्लिनिकल ट्रायलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ते विचारतात, \"इतक्या कमी रुग्णांवर केलेल्या क्लिनिकल ट्रायलच्या आधारावर तुम्ही कोरोनावरील उपचाराचा दावा कसा काय करू शकता?\"\n\nसरतेशेवटी सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा उपस्थित होतो की पतंजली रिसर्च इन्स्टिट्युटने CTRI वेबसाईटवर मे महिन्यात नोंदणी केली होती आणि कोरोनाग्रस्तांवर क्लिनिकल ट्रायल सुरू होत्या तर मग..."} {"inputs":"...ुपये खर्चून पत्रकार किंवा पापाराझींपासून दूर कुठल्या तरी बेटावर किंवा परदेशात जाऊन लग्न करणं पसंत करतात.\"\n\nतसंच, आपल्या लग्नाच्या भव्यतेची चर्चा किमान पुढचे काही महिने होत राहावी, अशीही काही जणांची इच्छा असते. बॉलिवुडमध्ये तर सध्या परदेशात जाऊन लग्न करण्याचा ट्रेंडच सुरू आहे. त्यासाठी ते पाण्यासारखे पैसे ही खरच करतात, असंही प्रियांका सांगतात. \n\nजेव्हा निर्वासितांनी घातला गराडा...\n\n2016 साली जेव्हा भूमध्य समुद्रामार्गे हजारोंच्या संख्येने निर्वासित युरोपात येऊ लागले, तेव्हा लेक कोमो परिसरातल्या अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी मोबाइलमध्ये फोटो टिपून ते सोशल मीडियावर अपलोड करू नये म्हणून मोबाइलचा कॅमेरा झाकण्यासाठी त्यावर स्टिकर्स लावण्यात आल्याचंही समजतंय. \n\nइथे ड्रोन वापरण्यास बंदी घालण्यात आली असून लेक कोमो परिसरात सुरक्षारक्षकांच्या बोटी गस्त घालत आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुब्रमण्यमच्या आवाजाने या लग्नमय चित्रपटात चांगलेच रंग भरलेत. या चित्रपटात 14 गाणी आहेत. प्रत्येक गाण्यात कुणालातरी प्रतिनिधित्व मिळालं आहे. अगदी कैलाशनाथांना सुद्धा रिमा लागू ला 'कुछ सुनाईये ना' म्हणण्याचा मोह आवरत नाही. त्यानंतर रिमा लागू अतिशय गोड लाजल्या आहेत.\n\nमहत्त्वाची 'पात्रं'\n\nप्रेम निशा वगैरे सोडले तर दखल घेण्याजोगी अनेक पात्रं या चित्रपटात आहे. सगळ्यात लक्षवेधी आहे तो म्हणजे सगळ्यांचा लाडका कुत्रा टफी. हा टफी प्रचंड माणसाळलेला आहे. त्याला सगळं जमतं. क्रिकेट खेळताना अंपायरची भूमिका निभा... उर्वरित लेख लिहा:","targets":"कडे या चित्रपटात फारसं काहीच नव्हतं. पण भारतीय चित्रपटाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा हम आपके है कौनच्या उल्लेखाशिवाय तो अपूर्ण असेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुभव अंतुले, पाटील, पवार, जोशी, देशमुख, चव्हाण आणि फडणवीस सरकार यांच्याबद्दलचा आंदोलकांनी घेतल्याचं बोललं जातं. मराठा आंदोलकांना आपलं आणि परकं, असा सरकारमध्ये फरक दिसत नाही. त्यामुळे पाटील, देशमुख, पवार, चव्हाण सरकार असो किंवा अंतुले-जोशी-फडणवीस हे बिगर मराठा मुख्यमंत्री असो, त्या सरकारांवर त्यांचा विश्वास नाही. प्रत्येक सराकारने हा प्रश्न भिजत घोंगड्यासारखा ठेवला. त्यामुळे सरकारच्या या व्यूहनीतीला तीस-चाळीस वर्षं पूर्ण झाली आहेत.\n\nसरकारविरोध हा हतबलतेमधून विकास पावला आहे. सरकारची धोरणं समन्यायी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िका घेतल्या. यामुळे आंदोलन चिघळलं. मराठा अभिजन विरुद्ध मराठेतर अभिजन, अशी तुलना गेल्या दहा वर्षांत होते. त्याचा परिणाम आंदोलने अतिसंवेदनशील होण्यात झाला. परंतु सरतेशेवटी हे आव्हान मराठा अभिजन वर्गाला जास्त होते. त्यामुळे त्यांनी आंदोलनाशी जुळवून घेण्याची बेगडी भूमिका वटवली. परंतु त्यांना पुढे येऊन नेतृत्व करता आलं नाही. सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील मराठयांनादेखील अभिजन मराठयांच्या विरोधात एकसंघपणे फळी उभी करता आली नाही. उलट संभ्रम अवस्था निर्माण झाली. या कोंडीतून बाहेर पडता आलं नाही.\n\n3. बुद्धिजीवी वर्ग\n\nकनिष्ठ मराठा समाजातून असंतोष वाढत होता, तेव्हा महाराष्ट्रात नवीन बुद्धिजीवी वर्ग उदयाला आला. बुद्धिजीवी वर्गाने कनिष्ठ मराठ्यांना सातत्याने दोन पिंजऱ्यांमध्ये उभं केलं. एक म्हणजे काळी जमीन, साखर कारखानदारी आणि राजकीय सत्ता कनिष्ठ स्तरातील मराठ्यांकडे देखील आहे, असं भ्रामक चित्र उभं केलं. दुसरे म्हणजे विद्येच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात मागासलेल्या कनिष्ठ स्तरातील मराठ्यांची प्रतिमा 'रांगडा मराठा' अशा मिथकात बंदिस्त झाली.\n\nवृत्तपत्रं, वृत्तवाहिन्या, विविध लेखक, विश्लेषक यांनी सोई-सोईने या दोन मुद्द्यांची चर्चाविश्वे उभी केली. 'रांगडया मराठा' मिथकाचा परिणाम अभिजन मराठयांवर झाला नाही. तो विलक्षण परिणाम कनिष्ठ स्तरातील मराठ्यांवर झाला. यामुळे कनिष्ठ स्तरातील मराठ्यांनी 'संभाजी' हे प्रतीक संस्कृत पंडित म्हणून स्वीकारले. कनिष्ट स्तरातील मराठ्यांची प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न सुरू होता. \n\nमात्र 'रांगडा मराठा' हे मिथक वितळता आलं नाही. कारण बुद्धिजीवी वर्ग त्यांची कुचेष्ठा करत होता. या चक्रव्यूहामध्ये कनिष्ट मराठा बामसेफ व बहुजन महासंघाकडे वळला. त्यांनी अनुसूचित जाती व कनिष्ठ स्तरातील मराठा असं चर्चाविश्व उभं केलं. या प्रक्रियेत बुद्धिजीवी प्रतिमा कनिष्ठ स्तरातील मराठ्यांना मिळविता आली नाही. तसंच हिंदू चौकटीच्या बाहेर जाऊन अभिजन मराठ्यांना आव्हान देता आलं नाही.\n\nहिंदू चौकटीत शिवधर्माची संकल्पना मांडली गेली. त्यामुळे बुद्धिजीवी वर्ग उलट कनिष्ठ स्तरातील मराठ्यांची चिकित्सा करण्यातच गुंतला. म्हणजेच कनिष्ठ स्तरातील मराठ्यांच्या आर्थिक-सामाजिक स्थानाची चिकित्सा सोयिस्करपणे बाजूला गेली. त्या जागी अभिजन मराठा, हिंदू चौकट, शिवधर्म अशी चर्चा बुद्धिजीवी वर्गाने केली. थोडक्यात बुद्धिजीवी वर्गाला कनिष्ठ स्तरातील मराठ्यांची खरी..."} {"inputs":"...ुमार यांच्याशी बोलून त्यांनी आपली इच्छा प्रदर्शित केली आहे. \n\n\"सुशांतच्या जीवाला धोका आहे, हे मी 25 फेब्रुवारीलाच बांद्रा पोलिसांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी काहीच केलं नाही,\" असा आरोप सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी यासंबंधी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. \n\n\"सुशांतच्या मृत्यूनंतर 40 दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून मी पटनामध्ये FIR दाखल केला,\" असं केके सिंह यांनी म्हटलं आहे. \n\nबांद्रा पोलिसांनी मात्र सुशांत सिंह राजपूतच्या वडिलां... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्महत्येबद्दल माहिती मिळते, तेव्हा त्यानं तात्काळ जवळच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला यासंबंधीची माहिती देणं आवश्यक असतं. जेणेकरून मृत्यूच्या कारणांचा तपास केला जाऊ शकेल. \n\nसध्या मुंबई पोलिस याच कलमान्वये सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. त्यांना तसा अधिकार आहे. \n\nपुढचा प्रश्न उपस्थित होतो की, बिहार पोलिसांकडे FIR नोंदविण्यात आला आहे, त्याच्या आधारे बिहार पोलिस सुशांतच्या मृत्यूची चौकशी करू शकतात का\n\nकायद्यात यासंबंधीही स्पष्ट तरतूद आहे. हे प्रकरण बांद्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीतलं असलयाने त्याच अधिकार क्षेत्रातील पोलिसांनाच मृत्यूच्या कारणांची चौकशी करता येते.\n\nमग बिहार पोलिस मुंबई पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात चौकशी करू शकतात का?\n\nकायदेतज्ज्ञांचं काय मत आहे?\n\nकायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक कुमार यांच्या मते हे शक्य नाहीये. \n\nते सांगतात, \"कायद्यानं तपास अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. जर तपास अधिकाऱ्याला वाटलं, की प्रकरणाचा एखादा धागादोरा कन्याकुमारीमध्ये आहे, तर तो तिथेही जाऊ शकतो. मात्र ज्या गुन्ह्याच्या तपासासाठी तो जात आहे, तो गुन्हा त्याच्या अधिकार क्षेत्रात घडलेला असावा.\"\n\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात पटना पोलिसांची कोणतीही भूमिका नसल्याचं मत आलोक कुमार यांनी व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं, \"बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकत नाहीत. कारण तक्रारदारानं आपल्या आरोपांमध्ये ज्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्या पटनामध्ये घडलेल्या नाहीत. समजा सुशांत सिंहचं एखादं बँक अकाउंट पटनामध्ये असतं, त्यातून पैसे काढल्याची किंवा एखादा घोटाळा झाल्याची घटना घडली असती, तर या प्रकरणाचा तपास पटना पोलिस करू शकतात. पण माझ्या माहितीप्रमाणे असं काही घडलं नाहीये आणि ज्या तक्रारी आहेत, त्या सर्व गोष्टी मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे पटना पोलिस मुंबईला जाऊन पुरावे गोळा करून पटना न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकत नाहीत. सीआरपीसीतही अशीच तरतूद आहे.\"\n\nया घटनेचं कारण पटनाशी संबंधित असल्यामुळे FIR पटनामध्ये नोंदविण्यात आल्याचं स्पष्टीकरण सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांचे वकील विकास सिंह यांनी दिलं आहे. \n\nमात्र आलोक कुमार यांना हा तर्क कायद्याच्या कसोटीवर पुरेसा टिकेल असं वाटत नाही. \n\nसुशांतप्रकरणी अमृता फडणवीसांचं ट्वीट\n\nसुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लागलेलं असतानाच आत त्यावर अनेक जण सोशल..."} {"inputs":"...ुमारास पुन्हा फोन केला आणि म्हणाले, 'दिवसभर झोपाच काढत राहाल तर कामगारांचे पैसे कधी देणार'.\"\n\n\"त्यानंतर त्यांचं माझं पुन्हा बोलणं झालं नाही. ते म्हणाले होते, दहा मिनिटांत येतो, पण ते आलेच नाहीत. मी झोपूनच राहिलो.\"\n\nमनात दहशतीचं घर\n\nनंतर मुशर्रफ यांना एका परिचितानं फोन केला, अफराजुल यांचा अपघात झाल्याचं त्यानं सांगितलं. \n\n\"मोटरसायकलला अपघात झाला असेल,\" असं मुशर्रफ यांना वाटलं. पण घटनास्थळी पोहोचल्यावर ते पार हादरून गेले. \n\nअफराजुल यांची खोली\n\n\"त्यांना पाहताच मी कोसळलो. काही समजतच नव्हतं. मला वाटल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं हे मुशर्रफ, इनामुल आणि बरकत अली यांना अजूनही कळलेलं नाही. व्हीडिओमध्ये मारेकऱ्यानं उच्चारलेला 'लव्ह जिहाद' हा शब्दच त्यांच्यासाठी नवीन आहे. \n\nबरकत अली म्हणतात, \"दोन वेळच्या जेवणासाठी हजारो किलोमीटर दूर आलो आहोत. आमच्यासाठी काय लव्ह आणि काय जिहाद! भूकेसमोर आम्हाला आणखी काही सुचतही नाही.\"\n\nअफराजुल यांचे कोणत्या महिलेशी संबंध होते का? ते म्हणतात, \"असा विचार करणंही गुन्हा आहे.\"\n\nमग अफराजुलना का मारलं? बरकत अली म्हणतात, \"त्याला कोणाला तरी मारायचं होतं. अफराजुल सापडले म्हणून त्यांना मारलं. मी सापडलो असतो तर त्यानं मला मारलं असतं.\"\n\nराजसमंदच्या मेहता मंगरी भागात अफराजूल राहत होते. तिथल्या काही तरुणांचं म्हणणं आहे की, शंभूलाल नावाच्या एका माणसाला अफराजुलबद्दल काही तक्रार होती. मग तो पोलिसात का गेला नाही?\n\nएका तरुणानं सांगितलं, \"अफराजुल यांचा काही गुन्हा असेल, असं मानलं तरी त्यांना मारण्याचा अधिकार कोणी दिला? पोलिसांना सांगायला हवं होतं.\"\n\nघरमालक खेमराज पालीवाल यांची BA करत असलेली मुलगीही तेच म्हणते, \"कोणाकडून काही चूक झाली असेल तर पोलिस आहेत ना! कायदा आहे! कायदा हातात घ्यायची काय गरज?\"\n\nअफराजुल यांचं काय चुकलं? इनामुल म्हणतात, \"त्यांची चूक एवढीच की ते मजूर होते, असहाय होते, मुसलमान होते.\"\n\nतुम्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुम्हाला कसं आणि केव्हा कळतं, असा प्रश्न विचारल्यावर वैशाली यादव यांनी बोलायला सुरुवात केली.\n\n\"मतदानाच्या दिवशीपर्यंत निवडणुकीला कोण उभं आहे, हे आम्हाला माहिती नसतं. सगळ्या गोष्टींच्या बैठका गावातल्या पारावर घेतल्या जातात, बायांना काही पारावर जाता येत नाही, त्यामुळे मग कोण उभं आहे, घराबाहेर काय सुरू आहे, हे कळतच नाही.\"\n\nवैशालीताईंचं वय ३० वर्षं आहे. त्यांना २ मुलं आहेत. वैशाली ताई त्यांच्या मोठ्या दिराचं ऐकून मतदान करतात.\n\nमतदान कुणाला करायचं हे स्वत: का ठरवत नाही, असं विचारल्यावर त्या म्हणाल्या,... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांचं २००७मध्ये अपघतात निधन झालं. त्यानंतर मग घरची, बाहेरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर येऊन पडली. त्यामुळे मग मी घरातून बाहेर पडले. सगळी कामं स्वत:हून करायला लागले. स्वत: निर्णय घ्यायला लागले. बरं-वाईट काय हे यातून समजायला लागलं. यामुळे मग आता कुणाला मत द्यायचं, हे माझं मी स्वत: ठरवते.\"\n\n३५ वर्षीय मुक्तांकडे अडीच एकर शेती आहे. त्या स्वत: शेती करतात.\n\nमुक्ता मुळे\n\nपहिले लोकांचे ऐकून मतदान करायचे, आता पुढारी प्रचाराला बोलावतात, असं घोडका राजुरी इथल्या संजीवनी पवार यांनी आम्हाला सांगितलं.\n\n'आता पुढारी प्रचाराला बोलावतात'\n\n\"पहिले गावातले लोक ज्याला सांगायचे त्यालाच मी मतदान करायचे. पण १५-२० वर्षांपासून मात्र कुणाला मतदान करायचं हे मी स्वत:च ठरवते. आताही सांगतात लोक याला मत द्या म्हणून. मी सगळ्यांचं ऐकून घेते. पण जो काहीतरी करेल त्यालाच मत द्यायचं, \" ५० वर्षांच्या संजीवनी सांगत होत्या.\n\nघोडका राजुरी गावातील महिलांशी चर्चा करताना\n\nतुमच्या मतदानाविषयीच्या निर्णय प्रक्रियेत हा बदल कसा झाला, याविषयी त्या सांगतात, \"१५ ते २० वर्षं झाले आम्ही विधवा महिलांचा बचतगट स्थापन केला. तेव्हापासून आम्ही घराच्या बाहेर निघायला लागलो. पहिले आम्ही बीडला यायचं म्हटलं तरी लोक म्हणायचे, कुठं चालल्या? बचत गटाच्या माध्यमातून मग आम्ही बीडला यायला लागलो. \n\n\"आम्हाला सरकारी योजनांची माहिती व्हायला लागली. तेव्हाच आमच्यात ताकद आली. आम्ही स्वत:हून काहीतरी करू शकतो, असं वाटायला लागलं. काय करायचं, काय नाही हे स्वत: ठरवायला लागलो. आता तर सरपंच लोक येऊन म्हणतात, तुम्ही आमच्याकडून निवडणूक लढवा,\" संजीवनी पुढे सांगतात.\n\nसंजीवनी पवार\n\nवायगाव, पाडळशिंगी आणि घोडका राजुरीमध्ये 50हून अधिक महिलांशी चर्चा केल्यानंतर, मत कुणाला द्यायचं हे स्वत: ठरवणाऱ्या महिलांची संख्या खूप कमी असल्याचं लक्षात आलं. \n\nमहिलांच्या मतदानावर इतरांचा प्रभाव का?\n\nमहिलांवरील संस्कारांमुळे त्यांच्या मतदानावर इतरांचा एवढा प्रभाव असतो, असं बीडमधील सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले यांनी सांगितलं.\n\nत्यांच्या मते, \"राजकारणासंदर्भात बायांनी विचार करायचा नसतो, अशा पद्धतीचं ट्रेनिंग बायांना दिलेलं असतं. राजकारणात बायांनी पडू नये, कारण राजकारण ही चांगली गोष्ट नाही, असं समजलं जातं. या सगळ्या परिस्थितीमध्ये कोणतीही गोष्ट करताना नवऱ्याला, मुलाला किंवा घरातल्या मोठ्या माणसाला विचारून करायची ही..."} {"inputs":"...ुम्ही इथं कसे आलात? काही वेळ राहिले, विचारपूस केली. मात्र, त्यांनीही सांगितलं नाही की, आम्हाला काय झालंय आणि नेमके कुठले उपचार केले जात आहेत. त्यानंतर ते एकदाही पाहण्यास आले नाहीत.\"\n\nडॉ. रमा मिश्रा सांगतात की, \"वॉर्डमध्ये रात्रीच्या वेळी कुणीच नसायचं. वॉर्डबॉय सुद्धा नसायचा. रात्री केवळ ज्युनियर डॉक्टर येत होते. तेही केवळ ऑक्सिजन लेव्हल पाहण्यासाठी. पहिल्या दिवशी एक डॉ. सचदेवा होते, ते डॉ. जे. के. मिश्रांचे ज्युनियर होते. ते तीन फूट अंतरावरून विचारपूस करून निघून गेले आणि पुन्हा आलेच नाहीत. थोड्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोप फेटाळतात. ते म्हणतात, \"हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या इतकी वाढतेय की, त्यांना सांभाळणं कठीण होऊन बसलंय.\"\n\nबीबीसीशी बोलताना डॉ. मोहित जैन यांनी सांगितलं, \"सर्वांत मोठी अडचण अशी आहे की, इथं येणारा प्रत्येक रुग्ण गंभीर अवस्थेत आहे. या क्षणी हॉस्पिटलमध्ये 500 हून अधिक रुग्ण आहेत, यातील अनेकजण गंभीर स्थितीत आहेत. अशा स्थितीत येणाऱ्यांवर उपचार करण्यासाठी आमच्याकडे फार काही उरत नाही. रुग्ण जर वेळेवर हॉस्पिटलमध्ये आला, तर त्याच्यावर उपचारासाठी आम्ही सक्षम असतो.\"\n\nडॉ. मोहित जैन म्हणतात, \"लोक लक्षणं दिसल्यानंतरही कितीतरी दिवस घरीच राहतात आणि स्थिती गंभीर बनली की मग हॉस्पिटलमध्ये येतात. आधी बनवलेल्या नियमांनुसार आमच्याकडे सुविधा होत्या. मात्र, आताच्या स्थितीच्या हिशेबानं सुविधांचा विचारही केला नव्हता.\"\n\nमात्र, वास्तव हे आहे की, लोकांना कोरोनाच्या चाचणीसाठीही वणवण करावी लागते. ज्यांची चाचणी होतेय, त्यांना रिपोर्ट मिळण्यासाठी तीन ते चार दिवस जातायेत. या दरम्यान रुग्णाची अवस्था आणखी वाईट होते. मात्र, रिपोर्ट नसल्यानं हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही आणि दुसरीकडे, कोरोना पॉझिटिव्ह असल्यानं तो अनेकांपर्यंत आजार पसरवत आहे.\n\nडॉ. जे. के. मिश्रा यांच्या मृत्यूबाबत डॉ. मोहित जैन म्हणतात, \"त्यांचा मृत्यू कार्डिअक अरेस्टने झाला. डॉ. रमा मिश्रा या माझ्याही सीनियर होत्या. त्यांच्या पतीचा मृत्यू झाल्यानं त्यांची तक्रार नक्कीच असेल. मात्र, आम्ही उपचारात कुठेही कमी ठेवली नाही. मी स्वत: अनेकदा त्यांच्याकडे जाऊन विचारपूस केली. पाच मिनिट आधीपर्यंत ठीक होतं. मात्र, अचानक त्यांची तब्येत खालावली आणि त्यांचा मृत्यू झाला. त्या स्थितीत त्यांना कुठल्याच हॉस्पिटलमध्ये वाचवणं शक्य नव्हतं.\"\n\nप्रयागराजमध्ये काय स्थिती आहे?\n\nआजच्या घडीला प्रयागराज लखनऊनंतर सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेला उत्तर प्रदेशातील जिल्हा बनला आहे. या दोन्ही शहरात सरासरी 10 हून अधिक लोक दरदिवशी कोरोनानं मृत्यमुखी पडत आहेत. कोरोनाची चाचणी करणारा इथला प्रत्येक पाचवा माणूस पॉझिटिव्ह आढळत आहे. \n\nरविवारीही 1711 लोकांना इथं कोरोनाची लागण झाली. 15 लोकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये बेड आणि ऑक्सिजनची कमतरता, यामुळे अनेकांचा जीव जातोय.\n\nकोरोना हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रयागराजमधील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं की, \"मृत्यूंचे आकडे येतायत, ते वास्तवातल्या..."} {"inputs":"...ुम्ही गेम खेळत असाल तर त्याचा काही परिणाम होत नाही. \n\nकिती वेळ गेम खेळल्यावर हा आजार होतो?\n\nयाबाबत काही ठराविक फॉर्मुला नाही, असं बलहारा सांगतात. \"दिवसातून चार तास खेळणारे याच्या आहारी जाऊ शकतात आणि 12 तास गेमवर काम करणाराही बरा होऊ शकतो.\" \n\nबलहारा यांनी बीबीसीसा सांगितलं की त्यांच्याकडे एक अशी केस होती, ज्यात मुलगा दिवसातून केवळ चार तास गेम खेळायचा, पण तो त्याला हा आजार झाला आहे.\n\nया मुलाविषयी सविस्तर बोलताना डॉ. बलहारा सांगतात, \"24 तासातले चार तास गेम खेळणं काही वाईट नाही. पण तो मुलगा गेमच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"गेमचं व्यसन हे 6 ते 8 आठवड्यात सुटू शकतं. याचं व्यसन लागू न देणं हाच सगळ्यांत उत्तम उपाय आहे, असं डॉ. बलहारा सांगतात. या व्यसनानंतर उपचाराचा एवढा फरक पडत नाही, असं त्यांना वाटतं. \n\nत्यामुळे मुलांच्या हातात मोबाईल देण्याअगोदर किंवा स्वत: गेम खेळण्याआधी विचार जरूर विचार करावा.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुरक्षित पातळी कमी करून मद्यपानाचं प्रमाण हे आठवड्याला 14 युनिटवर आणलं. \n\n14 युनिट म्हणजे साधरणतः बीअरचे सहा पाइंट्स किंवा वाइनचे सात ग्लास. म्हणजेच दिवसाला दोन पाइंट्स किंवा वाइनचा एखादा ग्लास घेणं हे 'सुरक्षित' आहे असं सरकारनं सांगितलं आहे. \n\nप्रत्येक ग्लासमध्ये किती एकक अल्कोहोलचे प्रमाण असते?\n\nस्रोत - NHS Choices\n\nया घोषणेनंतर इंग्लडचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. डेम सॅली डेव्हिज यांनी म्हटलं होतं, \"मद्याचं सेवन हे कोणत्याही परिस्थितीत अपायकारकच आहे. जरी मद्याचं प्रमाण कमी असलं तरी तुम्हाला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आहे. डेव्हिड हे केंब्रिज युनिव्हर्सिटीमध्ये पब्लिक अंडरस्टॅंडिंग ऑफ रिस्क हा विषय शिकवतात. \n\n\"संतुलित मद्यपानात आनंद वाटतो. पण खूप मद्यपान केलं तर धोका संभवतो. त्यामुळे अनेक जण सरकारनं जाहीर केलेली सुरक्षित पातळी ओलांडत नाहीत. \n\nया संशोधनातील निष्कर्ष आल्यावर सुरक्षित पातळी आणखी कमी करावी अशी अपेक्षा लोक ठेवत आहेत. ड्रिंकची सुरक्षित पातळी नाही म्हणून सरकारनं लोकांना ड्रिंक सोडावं असं आवाहन करावं अशी अपेक्षा ठेवणं अयोग्य आहे. सरकार तसं म्हणू शकत नाही,\" डेव्हिड सांगतात. \n\n\"ड्रायव्हिंगची नेमकी सुरक्षित पातळी नाही, पण सरकार हे कधी सांगत नाही की ड्रायव्हिंग करू नका. सुरक्षित जगण्याची देखील पातळी नाही म्हणून जगूच नका असं देखील म्हणू शकत नाही.\"\n\nहेही वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुरात बर्ड फ्लू झपाट्याने पसरतो आणि त्याचा मानवाला असलेला धोका टाळण्यासाठी इथे कोंबड्यांना मारून टाकावं लागतं. \n\nबर्ड फ्लूचा माणसाला धोका किती? \n\nइंडियन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी प्रमुख डॉ. अविनाश भोंडवे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"बर्ड फ्लूच्या आठ प्रजाती आहेत. H5N8 या प्रजातीच्या बर्ड फ्लूचा संसर्ग माणसांमध्ये होण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. H5N1 ही सुद्धा बर्ड फ्लूची एक प्रजाती आहे. याचा माणसांना तुलनेने अधिक धोका संभवतो.\"\n\nयापूर्वी कधी बर्ड फ्लूची लागण पक्ष्यांमार्फत मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"किंवा अर्धवट उकडलेली अंडी खाऊ नका.\n\n• आजारी दिसणाऱ्या सुस्त पडलेल्या पक्षाच्या संपर्कात येऊ नका.\n\n• पूर्णपणे शिजलेलं मांस आणि कच्च मांस एकत्र ठेवू नका\n\n• आपल्या परिसरात जलाशय किंवा तलाव असतील आणि या तलावात पक्षी येत असतील तर अशी ठिकाणं वनविभाग अथवा पशुसंवर्धन विभागात कळविणं आवश्यक आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुरुपयोगाचा याआधीही प्रयत्न झाला आहे. आता मात्र हा संघर्ष चव्हाट्यावर आला आहे.\"\n\nसंचालकांवर उपस्थित झाले प्रश्न \n\nइंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीनुसार राकेश अस्थाना यांनी कॅबिनेट सचिवांना एक गुप्त पत्र लिहिलं आहे. त्यात वर्मा यांच्यावर सतीश बाबू सना यांच्याकडून दोन कोटी रुपये घेण्याचा आरोप लावला आहे. \n\nवर्मा यांच्यावर आरोप आहेत की त्यांनी कोळसा घोटाळा आणि 2G घोटाळ्यात सहभागी असलेल्या दोघा जणांना सेंट कीट्सचं नागरिकत्व मिळवण्यापासून रोखलं नाही. \n\nअस्थाना यांनी वर्मा यांच्याविरोधात हरियाणा येथील एक... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रीय दक्षता आयोग अर्थात सी.व्ही.सी.कडे भ्रष्टाचाराच्या 10 तक्रारी दिल्या आहेत. \n\nCBIचे माजी अतिरिक्त संचालक आणि विशेष संचालक राहिलेले अरुण भगत यांनी वर्मा यांचा उल्लेख हुशार अधिकारी असा केला होता. बीबीसीचे प्रतिनिधी नवीन नेगी यांच्याशी बोलताना ते म्हणाले, \"वर्मा अत्यंत कुशाग्र अधिकारी आहेत. ते घाईगडबडीत कोणतंही काम करत नाहीत. नाईलाज झाल्याशिवाय ते वरिष्ठ अधिकाऱ्यावर अशी कारवाई करणार नाहीत. हे पाऊल उचलताना त्यांनी नक्कीच इतर अधिकाऱ्यांशी चर्चा केली असणार.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुरुवात केली. सोनीवरचा चौथा सिझन बऱ्याच काळानंतर आला होता पण त्याने पुन्हा प्रेक्षकांची मन जिंकली.\n\nचॅनलचं म्हणणं काय?\n\nसोनी चॅनेलचे सीईओ एन पी सिंह यांचं म्हणणं आहे की, \"सरकारच्या 65 पेक्षा मोठ्या वयाच्या कलाकारांनी शुटिंग करता कामा नये या नियमामुळे आमची मोठीच अडचण होणार आहे. पण आमच्या टीम्स यावर काम करत आहेत आणि मला वाटतंय यावर काही ना काही उपाय निघेल.\" \n\nएन पी सिंह\n\nपण मग या अडचणींच्या पार्श्वभूमीवर केबीसी वेळेवर सुरू होऊ शकेल का? आणि समजा या अडचणीवर तोडगा निघाला नाहीच तर मग केबीसीचं सुत्रसंचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीचं स्वरूप बऱ्याचं अंशी बदललेलं असेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुरू होती. पण माझा निर्णय पक्का होता. माझ्या डोळ्यासमोर अवनीशचा चेहरा होता. मूल घरात आल्यावर त्याला इतर मुलांसारखं कुटुंब असावं, आजी-आजोबा आणि नातेवाईक असावेत असं मला वाटतं होतं. म्हणूनच माझा निर्णय सर्वांच्या खुशीखुशीने झालेला मला हवा होता. \n\nघरच्यांसोबत बोलणं सुरू असताना आणखी एक मोठा पेच माझ्यासमोर उभा राहिला. कायद्याच्या दृष्टीने मी एवढ्या कमी वयात अवनीशचा पालक होण्यास लायक नव्हतो. मला दत्तक प्रक्रियेविषयी आधी काहीही माहिती नव्हती. \n\n'बाळ दत्तक घ्यायचं असेल तर किमान वयोमर्यादा 30 हवी' भारतीय ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला औषधोपचारांची गरज होती. तो एका अर्थाने दुर्लक्षित होता. अशा मुलांची स्पेशल गरज असते, ती ते पूर्ण करू शकत नव्हते. \n\nदत्तक घेणं हा समाजात टॅबू का?\n\nमला आणखी एक गोष्ट लक्षात आली. सव्वा अब्ज लोकसंख्येच्या भारतात आजच्या घडीला 2 कोटी मुलं अनाथ आहेत आणि दरवर्षी फक्त 5 हजार मुलं दत्तक प्रक्रियेसाठी उपलब्ध असतात. लोकांना या 2 कोटी अनाथ मुलांशी काहीही देणंघेणं नसतं पण 'एका अनाथ मुलाला कोणी दत्तक कशासाठी घेतंय' यात रस असतो. \n\nप्रत्येक सेकंदाला एक नवं आयुष्य नवं नशीब घेऊन येतं. त्या नशिबाला आपण का दोष द्यायचा?\n\nदत्तक घेणं हा समाजात टॅबू का आहे? हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:ला विचारणं आणि त्या अनाथ मुलांच्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे.\n\nदत्तक कायद्यात बदल\n\nकाही वर्षांपासून दत्तक कायद्यात सुधारणा होण्यासाठी प्रयत्न सुरू होते. माझ्या विनंतीचीही त्यात भर पडली होती. अखेर ऑगस्ट 2015मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाने नवा कायदा लागू केला आणि त्याची अंमलबजावणी सुरू झाली.\n\nनव्या कायद्यानुसार दत्तक घेण्यासाठी किमान वयाची अट 25 वर आली होती. अवनीश आणि माझ्यामधलं अंतर मिटणार होतं. \n\n1 जानेवारी 2016 या दिवशी मी अवनीशला घरी आणलं. दोन वर्षांचा अवनीश घरी आला तेव्हा चालू शकत नव्हता. एकमेकांना समजून घ्यायला आम्हाला सहा महिने लागले. प्रेम आणि काळजी यामुळेच त्याची प्रकृती हळूहळू सुधारत होती. वर्षभरातच तो स्वतःच्या पायावर उभा राहिला. त्याचे आजार उपचारामुळे आटोक्यात येत होते.\n\nत्याच वर्षी माझ्या आयुष्यातला आणखी एक महत्त्वाचा निर्णय मी घेतला. जूनमध्ये मी विवाहबद्ध झालो. अवनीशमुळे माझ्यात कमालीचा बदल झालाय. म्हणूनच माझ्या आंतरजातीय लग्नात ज्यांना समाजाने नाकारलं आहे अशा बेघर 10 हजार लोकांचा मी दोन दिवस पाहुणचार केला. ते माझं कर्तव्य होतं. \n\nपत्नीनंही मुलाला स्वीकारलं\n\nमाझ्या पत्नीने अर्पिताने माझ्या मुलाला तो आहे तसा स्वीकारलंय. तिचाही अवनीशवर खूप जीव आहे. आम्ही हे जग एक्सप्लोअर करतोय. अवनीशसाठी मला चांगलं माणूस व्हायचंय. त्याच्याकडूनही आम्ही खूप शिकतोय.\n\nसॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी मी सोडली. आयटीमध्ये माझ्या कामाचं स्वरूप 24 तास व्यापाचं असायचं. अवनीशला वेळ देणं गरजेचं असल्याने मी दुसरी नोकरी पत्करली, ज्याचा माझ्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाशी काहीही संबंध नाही. \n\nआदित्य तिवारी अवनीश आणि पत्नी अर्पितासह\n\nमाझ्या शारीरिक क्षमतेविषयी प्रश्न..."} {"inputs":"...ुरेश रैनानेही ऑस्ट्रेलियाविरोधात नाबाद 34 धावा घेत विजय मिळवून दिला होता.\n\nरैनानं पाकिस्तानविरोधात उपांत्य फेरीत नाबाद 36 धावा केल्या होत्या.\n\n6) नेहराला संधी\n\n2011 च्या विश्वचषकाच्या सुरुवातीच्या काही सामन्यात आशिष नेहरानं अपेक्षित कामगिरी केली नव्हती.\n\n मात्र, तरीही उपांत्य फेरीत पाकिस्तानविरोधातील सामन्यात धोनीनं नेहराला संधी दिली आणि तेही ऑस्ट्रेलियाविरोधात चांगली कामगिरी बजावलेल्या अश्विनच्या जागी. धोनीचा हा निर्णय नेहरानं योग्य ठरवला.\n\n10 ओव्हरमध्ये 33 धावा देत नेहरानं दोन विकेट्स घेतल्या.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ये चेन्नई सुपरकिंग्जलाही यशस्वी केलं. \n\nकाही दिवसांपूर्वीच धोनीनं सांगितलं होतं की, चेन्नई सुपरकिंग्जचे प्रमोटर एन श्रीनिवासन यांच्या विनंतीनंतरही एका खेळाडूशी करार करण्यास नकार दिला होता. \n\nधोनीनं चेन्नई सुपरकिंग्जसाठी घेतलेले निर्णयही महत्त्वाचे आणि यशस्वी ठरले आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुल तयार होणार नाही.\n\n- बाहेरच्या जगासाठी मुल तयार होणार नाही.\n\nगुडगावमध्ये राहणाऱ्या अल्का सिंगल मदर आहे. 'हेलिकॉप्टर इला' या सिनेमातही काजोल सिंगल मदर आहे.\n\nहेलिकॉप्टर पॅरेंटिंगवर अल्का सांगतात, \"आईसमोर मुल मोठं होतं, तेव्हा ते मोठं होत आहे, याची जाणीव तिला होत नाही. तिच्यासाठी ते लहानच असतं. \n\nमुलं जशी मोठी होतात त्यांना त्यांची स्पेस हवी असते. यादरम्यान आई पॅरेंटिंग करते. मुलांवर लक्ष ठेवणं आणि काळजी करण्याच्या या क्रमात एक वळण असं येतं जेव्हा काळजीचं रुपांतर हेलिकॉप्टर पॅरेंटिंगमध्ये होतं. म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेलिकॉप्टर पॅरेंटिंगमुळे मुलं सक्षम होत नाहीत. ते तयार होऊ शकत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांनी स्वतःवर नियंत्रण ठेवत मुलांना थोडी सूट द्यायला हवी.\n\nजेणेकरून मुलं स्वतःचे निर्णय स्वतः घेतील. त्यांच्या हातून चूक झाली तर झाली. मात्र आई-वडिलांना हे कळतच नाही की त्यांच्याकडून हेलिकॉप्टर पॅरेंटिंग कधी सुरू झालं.\n\nमुलांकडून फिडबॅक घ्यायला हवा. मुलांच्या हातून काही चूक झाली तर त्याने तुमच्याकडे येऊन म्हणावं की मी आता तुमच्याशी सहमत आहे, इतकी स्पेस तुम्ही त्यांना दिली पाहिजे.\"\n\nहेलिकॉप्टर पॅरेंटिंगच्या तोट्यांविषयी पौर्णिमा झा संस्कृतची एक ओळ सांगतात - अति सर्वत्र वर्जयेत. म्हणजे कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नुकसानकारक असतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ुलगी रितू नंदा यांनी 'राज कपूर स्पीक्स' या पुस्तकात लिहिलं आहे: \"कर्नल राज खन्ना यांनी मला सांगितलं की त्या दिवसांमध्ये शूटिंगनंतर आम्ही शिकारीला जायचो. नर्गिस जीपमध्ये मागे बसलेली असायची, ती आम्हाला सँडविचेस आणि ड्रिंक्स द्यायची. रात्री तीन-चारच्या सुमारास परतल्यावर नर्गिस मैदानात तंबूभोवती फेरी मारायची. अजूनही जनरेटर का सुरू आहे, असे ती लोकांना विचारायची. कोणतीही गोष्ट वाया गेलेली तिला आवडत नसे.\" \n\nराज कपूरच्या आयुष्याची ही एकप्रकारे चेष्टाच होती की त्यांचं लग्न झाल्यानंतर चार महिन्यांनी त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"वनातून अगदी शांतपणे बाहेर पडल्या.\n\nमदर इंडिया\n\nRK बॅनरच्या बाहेरचा एखादा सिनेमा करण्यापूर्वी नर्गिस राज कपूर यांचा सल्ला नक्की घ्यायच्या. मात्र त्यांनी जेव्हा 'मदर इंडिया' सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या प्रेमातला शेवटचा टप्पा सुरू असल्याचा अंदाज सर्वांना आला होता.\n\nमदर इंडियामधील एक दृश्य. नर्गिस, सुनील दत्त आणि राजेंद्र कपूर\n\n1986 साली सुरेश कोहली यांना दिलेल्या मुलाखतीत राज कपूर म्हणाले होते, \"माझी आणखी एकदा फसवणूक झाल्याचं मला कळलं जेव्हा नर्गिसने एका म्हातारी भूमिका करण्यास नकार दिला. ती पटकथा मी राजिंदर सिंह बेदींकडून विकत घेतली होती.\n\n\"आपली प्रतिमा खराब होईल, असं सांगून तिनं ही भूमिका करायला नकार दिला होता, पण दुसऱ्याच दिवशी तिनं 'मदर इंडिया'मध्ये म्हाताऱ्या बाईची भूमिका करण्याचा निर्णय घेतला होता.\" \n\nनर्गिस आणि सुनील दत्त यांचा विवाह\n\n1958 साली नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केलं. 'मदर इंडिया' प्रदर्शित होईपर्यंत या विवाहाची बातमी गुप्त ठेवण्यात आली होती, कारण या सिनेमात सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्या मुलाची भूमिका केली होती. जर लोकांना ते कळलं असतं तर कदाचित हा सिनेमा तितका चालला नसता.\n\nनर्गिस आपल्याला सोडून जाणार आहेत याची राज कपूर यांना आजिबात कल्पना नव्हती. मधु जैन लिहितात, \"नर्गिस आणि सुनील दत्त याचां विवाह झाल्याचं जेव्हा त्यांना कळलं, तेव्हा ते आपल्या मित्रांसमोर स्फुंदत-स्फुंदत रडू लागले. \n\nनर्गिस यांचे चरित्रकार टीजेएस जॉर्ज लिहितात, \"यानंतर राज कपूर यांनी भरपूर दारू प्यायला सुरुवात केली. कुणाचाही खांदा मिळाला की डोकं ठेवून ते लहान मुलांसारखं रडायला सुरुवात करायचे.\"\n\n'संगम' फिल्म\n\nस्टर्लिंग पब्लिशर्सचे प्रमुख सुरेश कोहली एकदा त्यांची मुलाखत घ्यायला गेले, तेव्हा त्यांनी सहज बोलताना राज कपूर यांना सांगितलं की देवयानी चौबळ त्यांचं चरित्र लिहिण्यास उत्सुक आहेत.\n\nराज कपूर यांनी विचारलं, \"त्यांना माझ्या आयुष्याबद्दल काय माहिती आहे?\"\n\nसंगम सिनेमा\n\nसुरेश कोहली सांगतात की त्यानंतर ड्रॉवरमधून फ्रेम केलेलं एक पत्र काढून राज कपूर म्हणाले, \"जग म्हणतं मी नर्गिसला साथ दिली नाही, पण खरंतर तिनं मला फसवलं आहे.\n\n\"एकदा आम्ही पार्टीला जात होतो. तेव्हा तिच्या हातात एक कागद होता. मी तिला ते काय आहे विचारलं. त्यावर 'काही नाही, काही नाही' असं ती म्हणाली आणि कागद फाडून टाकला. जेव्हा आम्ही..."} {"inputs":"...ुला नही कहते,' ही म्हण आपण अजित दादांच्या बाबतीत खरी ठरवूयात, असं आवाहन छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना केलं. \n\nरात्री 8.15 वाजता: ज्यांना 30 वर्षे विरोध केला त्यांनीच नेतृत्वावर विश्वास ठेवला : उद्धव ठाकरे \n\nमी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, की मला या पदावर पोहोचायचं होतं. पण माझ्या कुटुंबानं लोकांसाठी काम करण्याचा कायम संदेश दिला, त्यासाठीच मी ही जबाबदारी स्वीकारली. आज सगळ्यांनी मला साथ दिली यासाठी सगळ्यांचे आभार मानताना सर्व प्रथम मी सोनियाजींचे आभार मानतो, असं म्हणत उद्धव ठाकरे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिलं.\n\nसंध्याकाळी 7.25 वाजता: महाविकास आघाडीचा ठराव संमत \n\nएकनाथ शिंदे यांनी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी स्थापन करत असल्याचा ठराव मांडला. याला काँग्रेसच्या नितिन राऊत यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवाब मलिक यांनी अनुमोदन दिले.\n\nसंध्याकाळी 6.55 वाजता: सगळं ठरल्याप्रमाणे झालं - संजय राऊत\n\nहे सगळं ठरल्याप्रमाणे झालं आहे. भाजपला शरद पवार कळण्यासाठी 100 वर्षं जातील. या सगळ्याचं दिग्दर्शन कोणाचं होतं, हे लवकरच कळेल. \n\nआम्ही सगळ्यांनी मिळून याची स्क्रिप्ट लिहीली होती. पण, याचे मुख्य दिग्दर्शक कोण होते, हे लवकरच उघड होईल, असं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं.\n\nसंध्याकाळी 6.45 वाजता: अजित पवार बैठकीला येणार नाहीत - जयंत पाटील\n\nआज आघाडीचा नेता कोण असेल हेच ठरवलं जाईल. अजित पवार या बैठकीला येणार नाहीत. माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. त्यांची मनधरणी करण्यासाठी मी थोड्या वेळाने पुन्हा त्यांच्याकडे जाणार आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.\n\nसंध्यकाळी 5.50 वाजता: उद्या सकाळी 8 वाजता शपथविधीला सुरुवात\n\nउद्या सकाळी 8 वाजल्यापासून 288 आमदारांच्या शपथविधीला सुरुवात होईल, असं हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी सांगितलं.\n\nहंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांना शपथ देताना राज्यपाल कोश्यारी\n\nराज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सकाळी आठ वाजता विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आहे.\n\nसंध्याकाळी 5.40 वाजता: उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल - नवाब मलिक\n\n\"सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आल्यानंतर भाजपकडे बहुमत नसल्याचं सिद्ध झालं होतं. घोडेबाजार करण्यासाठीच त्यांनी हा शपथविधी केला होता. हा विजय महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेचा विजय आहे.\n\n\"आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी तसेच अपक्षांची बैठक होईल. त्यात नेत्याची निवड होईल. उद्धव ठाकरे यांचीच निवड होईल. त्यानंतर उद्धव ठाकरे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जातील,\" राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक.\n\nसंध्याकाळी 5.25 वाजता: माझा राजीनामा सार्थकी लागला - अरविंद सावंत\n\n\"राज्यपाल यांच्याकडे जाऊन आम्ही सरकार स्थापनेची मागणी करू आणि लवकरच आमचे मुख्यमंत्री शपथविधी घेतील. माझा राजीनामा सार्थकी लागला याचा मला अभिमान वाटतो,\" असं शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत..."} {"inputs":"...ुलांना भोगायला लागू नये'\n\nसगळ्या आईवडिलांना असं वाटतं की त्यांच्या मुलांनी भरारी घ्यावी. सोनल यांचे वडील ख्याली लाल शर्मा यांनाही असं वाटतं.\n\nघर चालवणं, चार मुलांचं शिक्षण यासाठी त्यांच्याकडे गाईगुरं हे एकमेव साधन आहे. याआधारेच त्यांनी मुलांचं शिक्षण पूर्ण केलं. \n\nसोनल यांचे वडील\n\nसोनल यांचं महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वडिलांकडे पुरेसा पैसा नव्हता. बाबांनी माझ्या मैत्रिणीच्या वडिलांकडून पैसे घेतले होते. \n\nख्याली शर्मा सांगतात की, 1980 मध्ये सात पैसे हिशोबाने महाराणा प्रताप कृ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पार नहीं होती,\n\nकोशिश करने वालों की कभी हार नहीं होती\"\n\nहे वाचलंत का?\n\nबीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुलींकडूनच नाही तर मुलांकडूनही बऱ्याच अपेक्षा असतात. त्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाही तर त्या मुलालाही किंमत उरत नाही, असं या मुलांचं म्हणणं होतं. \n\n'माझ्याकडे गाडी-बंगला नाही, माझा सहा आकडी पगार नाही, माझी होणारी बायको कितीही शिकलेली असली तरी मी उच्चविद्याविभूषीत नाही. #NotShaadiMaterial' अशा आशयाचे ट्विटही अनेकांनी केले. \n\n3) #AintNoCinderella\n\nऑगस्ट महिन्यात हरियाणातल्या वर्णिका कुंडू या मुलीला छळवणूकीला तोंड द्यावं लागलं. रात्री उशीरा घरी परतत असताना दोन मुलांनी अपहरण करण्याच्या हेतूनं तिचा प... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिटीजचाही समावेश होता.\n\n'मित्रा, पसरू नकोस असा!'\n\nबीबीसी मराठीनं त्यांच्या महिला वाचकांनाही manspreading विषयी त्यांना काय वाटतं ते विचारलं. अनेक महिलांनी सांगितलेल्या त्यांच्या अनुभवातून असं लक्षात आलं की, वरवर शुल्लक वाटणाऱ्या या manspreading चा महिलांना किती त्रास होते ते. या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या महिलांच्या सर्व प्रतिक्रिया वाचू शकता.\n\n5) #GainingWeightIsCool\n\nयावर्षी जगभरात चर्चेत राहिलेला आणखी एक हॅशटॅग म्हणजे #GainingWeightIsCool. \n\nमहिलांनी एका विशिष्ट आकारातच असावं, त्यांचं वजन प्रमाणात असाव, बाई मापातच चांगली दिसते असं म्हणणाऱ्यांना हा हॅशटॅग म्हणजे एक सणसणीत चपराक होती. \n\nबाईनं जिमला जावं ते वजन कमी करायला आणि फिगर मेंटेन करायला. सुदृढ असणं, आपली ताकद वाढवणं, जिमला जाणाऱ्या तरुणांच्या भाषेत सांगायचं झालं तर 'मसल वेट' वाढवणं या रस्त्याला बाईनं जाऊ नये असं म्हणणाऱ्यांची संख्या कमी नाही. अशांना महिलांनी आपले जिममधले, वजन वाढलेले फोटो टाकून आव्हान दिलं. \n\nइतकंच नाही, हा हॅशटॅग वापरून बायकांनी त्यांच्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. वजन वाढल्यानं कुणाचा आत्मविश्वास डळमळीत झाला होता तर कुणाला 'आता मी लोकांची नावडती ठरेन' अशी भीती होती. \n\nया हॅशटॅगनं जगभरातल्या body positivity (आपल्या शरीरावर प्रेम करा) च्या चळवळीला आणखी मजबूत केलं.\n\n6) #LahuKaLagaan\n\nयावर्षी गाजलेला एक मुद्दा म्हणजे GST. टिकल्या, कुंकू, अल्ता या स्त्रियांसाठी महत्त्वाच्या (?) असणाऱ्या गोष्टी GST मधून वगळल्या असल्या तरी सॅनटरी नॅपकिनसारख्या वस्तूवर बराच टॅक्स लावण्यात आला होता. \n\nयाविरुद्ध एका स्वयंसेवी संस्थेनं हा हॅशटॅग वापरून ट्वीट केलं आणि अर्थमंत्री अरूण जेटलींना हा टॅक्स मागे घेण्याची विनंती केली. 'लहू का लगान' ला नाही म्हणा, असं आवाहनही त्यांनी केलं.\n\nत्यानंतर हा हॅशटॅग सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला. सेलिब्रिटींनी पण हा हॅशटॅग वापरून या चळवळीला पाठिंबा दिला. यात मलिका दुआ, केनी सेबॅस्टिअन, सायरस ब्रोचा यासारख्यांचा समावेश होता.\n\n7) #WomenBoycottTwitter\n\nयाच वर्षी रोझ मॅकगोवन या हॉलिवूड अभिनेत्रीनं हॉलिवूडचा निर्माता हार्वी वाईनस्टेन यानं केलेल्या कथित लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. तिनं यासंदर्भात एक ट्वीट केलं. त्यानंतर तिचं ट्विटर अकाऊंट बारा तासांसाठी बंद करण्यात आलं होतं. \n\nट्विटरच्या या कारवाईचा..."} {"inputs":"...ुल्क युद्ध परवडणारं नाही. 25 फेब्रुवारी रोजी राष्ट्राध्यक्ष ट्रंप पहिल्यांदा भारतभेटीवर आले होते. त्यावेळीही त्यांनी अगदी स्पष्टपणे भारताच्या आयात शुल्कावर नाराजी व्यक्त केली होती. \n\nत्यांनी म्हटलं होतं, \"भारतात आयात शुल्क जगातल्या इतर कुठल्याही देशापेक्षा जास्त आहे आणि किमान अमेरिकेसाठी तरी हे थांबलं पाहिजे.\"\n\nआपल्या 30 मिनिटांच्या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी \"be vocal about local\" म्हणजेच 'स्थानिक उत्पादनांचा आग्रह धरा', असा संदेश दिला. घोषवाक्य म्हणून हे चांगलं वाटत असलं तरी आत्मनिर... उर्वरित लेख लिहा:","targets":"रास्ट्रक्चर प्रोजेक्ट अजूनही अपुरे असल्याची टीका समीक्षक करतात. पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अनेक वर्षं लागतात आणि भारताकडे एवढा वेळ नाही. \n\nव्यवस्था (यंत्रणा - System) : पंतप्रधानांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्याचा सल्ला दिला आहे. यादिशेने मोदी सरकारने काही सकारात्मक पावलं उचलली आहेत. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते.\n\nसशक्त मनुष्यबळ:भारताची 65 टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या ही 35 वर्षांखालील आहे. हीच भारतासाठी एक मोठी जमेची बाजू आहे, असं मोदी नेहमी म्हणत आले आहेत. आणि धोरण आखणाऱ्यांनुसार याच तरुणांच्या हाती भारताच्या प्रगतीचं स्टेअरिंग आहे.\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nमागणी : भारत एक मोठी बाजारपेठ आहे, यात शंका नाही. यामुळे गुंतवणूकदार आकर्षितही होतील. सध्या मागणी खूपच कमी असली तरी कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यावर भारतातली मागणी वाढणार आहे. आज अनेक सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना (MSME) सरकारकडून एक बूस्ट हवा आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी MSME च्या सहकार्यानेच आत्मनिर्भरता प्राप्त केली जाऊ शकते, असा आशावाद व्यक्त केला आहे. \n\n'आत्मनिर्भर भारत योजने'च्या प्रसारासाठी मोदी सरकार 13 मे पासून एक मोहीम सुरू करणार आहेत. पंतप्रधानांचा स्वावलंबनाचा संदेश सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमातल्या मुलाखतींच्या माध्यमातून घराघरात पोहोचवण्यासाठी पक्षाच्या दिग्गज नेत्यांसोबतच तालुका पातळीवरच्या पक्ष कार्यकर्त्यांनाही यात सामावून घेतलं जाणार आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणिही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये.\"\n\nतर राजू शेट्टी जीवाचं रान केलं, कोणत्याही प्रकारची फूट पडू नये. हे घरातलं भांडण आहे. ते पटलावर येण्याआधी हा गुंता आम्ही सोडवू आणि महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेला दिलासा देऊ असं मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जालंधर पाटील यांनी व्यक्त केलं होतं. \n\nतत... उर्वरित लेख लिहा:","targets":"्थाने संजीवनी मिळणार होती. त्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य निर्माण होणार होतं आणि म्हणून आम्ही देशभरातल्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी अशी भूमिका घेतली होती की कोण आमच्या या बिलाला पाठिंबा देणार आहे? कोण आमचं समर्थन करणार आहे? \n\nमी स्वतः खासगी विधेयकाच्या माध्यमातून लोकसभेत जी विधेयकं मांडली त्याला देशभरातल्या प्रमुख विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला. पार्लमेंट स्ट्रीटला जो मेळावा झाला, धरणं आंदोलन झालं, तिथे 21 राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी येऊन त्या विधेयकाला पाठिंबा दिला. पार्लमेंटमध्ये चर्चेला आल्यानंतर आम्ही हे विधेयक मंजूर करून घेऊ असं सांगितलं आणि हे सगळं करण्यामध्ये शरद पवार साहेबांनी पुढाकार घेतलेला होता. \n\nत्यांनी सगळ्या शेतकरी संघटनांना मोठी मदत केलेली होती. त्यामुळेच आम्ही एकमेकांचे विरोधक असणारे एकत्र आलो, जवळ आलो. आमच्यामधले मतभेद संपले का? तर काही अंशी अजूनही शिल्लक आहेत. पण या स्थितीत एका बाजूला शेतकरी विरोधी सरकार, जे शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात घालू पहातंय, ज्यांना शेती व्यवसायाशी देणंघेणं नाही, जे फक्त मतासाठीच शेतकऱ्याचा वापर करू पाहतात आणि शेतकऱ्याला शेतकरी म्हणून नव्हे तर तो एका अमुक जातीचा, अमुक धर्माचा म्हणून त्याचं ध्रुवीकरण केलं जातं. \n\nहे सगळं बघितल्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की, यांना विरोध केला पाहिजे. आणि त्यातूनच आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलं की NDAच्या विरोधामध्ये एक व्यापक आघाडी होणं आवश्यक आहे. आणि त्याची गरज होती म्हणून आम्ही UPAमध्ये सदस्य म्हणून गेलो. आणि तिथे राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा होती. \n\nप्रश्न - तुमचा आरोप आहे भाजपवर की ते शेतकऱ्यांसाठी काम करत नाहीत, शेतकऱ्यांच्या विरोधात काम करत आहेत. पण 6 वर्षांपूर्वी तुम्ही असाच आरोप शरद पवारांवर केला होतात. बारामतीमध्ये त्यांच्या विरोधात आंदोलन केलं होतंत. तेव्हा ते कृषीमंत्री होते आणि त्यांची धोरणं ही शेतकऱ्यांच्या हिताची नाहीत असा तुमचा त्यावेळी आरोप होता. शरद पवारांच्या कृषी विषयक धोरणांविषयी आता तुमचं मत बदललंय का? \n\nत्यावेळी ते कृषीमंत्री होते आणि आम्ही त्यांना विरोध करत होतो, ही गोष्ट खरी आहे. मी ते लपवून ठेवत नाही. पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी अजून व्यापक विचार करावा असं आमचं म्हणणं होतं. स्वामीनाथन कमिशनची स्थापना त्यांच्या कारकीर्दीतच झाली होती. त्यातल्या शिफारसी अंमलात आणाव्यात असा आमचा आग्रह..."} {"inputs":"...ुळे कोरोनाच नाही, तर इतर आजारांपासून बचाव करण्यासाठी त्याच्या शरीरात असलेले सुरक्षेचे उपायही कुचकामी ठरू शकतात.\"\n\nप्लाझ्मा डोनेशनचे नियम\n\nडॉक्टर संगीता सांगतात की, प्लाझ्मा डोनेशनसाठी कोरोनासोबतच रक्तदानाच्या नियमांचंही पालन करावं लागतं. यासाठी व्यक्तीचं वजन 55 किलो अथवा त्याहून जास्त, शरीरातील हेमोग्लोबिनचं प्रमाण 12.5 अथवा त्याहून जास्त आणि वय 18 ते 60 दरम्यान असावं लागतं. \n\nत्या व्यक्तीचं उच्च रक्तदाब आणि मधुमेह नियंत्रणात असावं लागतं. प्लाझ्मा डोनेट करताना रक्तदाब बघितला जातो. यासोबतच व्यक्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"यक्तीच्या सुरक्षेसाठी केली जाते. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ुळे खर्ची पडतो. \n\nएका प्रतिथयश नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा मी सहलेखक होतो. त्यानुसार अमेरिकेत जवळपास वर्षभरात 1,20,000 मृत्यू झाले असून त्यामागची कारणे व्यवस्थापनाची अयोग्य कार्यपद्धती आहे. तर यामुळे दरवर्षी आरोग्यावर 190 अब्ज डॉलर इतका खर्च वाढत आहे. \n\nयामुळे कामाच्या ठिकाणी येणारा ताण हे मृत्युमुखी पडण्यासाठीचे पाचवं कारण ठरत आहे. मूत्रपिंड विकार आणि स्मृतिभ्रंश या आजारांहूनही ताणतणाव हे प्रमुख कारण ठरत आहे. \n\nयूकेमधील (इंग्लंड) आरोग्य आणि सुरक्षा अंमलबजावणी खात्याने दिलेल्या अह... उर्वरित लेख लिहा:","targets":"रीसंख्या कमी केली. \n\nविविध कारणांमुळे ऑफिसमधला ताण आटोक्याबाहेर जातो आहे.\n\n\"gig economy\" गिग इकॉनॉमी म्हणजे अर्थिक परिस्थिती डळमळीत झाल्यामुळे असुरक्षितपणाच्या पातळीत वाढ होणे. अशा परिस्थितीत लोकांना कल्पनाही नसते की, त्यांचा पगार एखाद्या आठवड्यानं मिळेल की तो मिळणे आणखी पुढे ढकलले जाईल. \n\nएका ठराविक सॉफ्टवेअरमुळे दिसून आलं की, परवानाप्राप्त किरकोळ वस्तूंचं दुकानदार आणि इतर उद्योग उदाहरणार्थ हॉटेल आणि रेस्तराँ या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदलत्या पगाराच्या आकड्यांबद्दलचा अंदाज वर्तवता येतो आणि त्यामुळे त्यांना कौटुंबिक जबादाऱ्या पेलण्याची, त्या आर्थिक परिस्थितीचा सामना करण्याची तितकीशी क्षमता नसते. \n\nअगदी मूलभूत पद्धतीने पाहायला गेलो तर १९५० आणि १९६०च्या दशकांतील कार्यकारी अधिकारी (सीईओ) त्या संस्थेचे भागधारक, ग्राहक, कर्मचारी आणि समाज यांच्यातला दुवा ठरून एक जबाबदारी घेत. त्याला स्टेकहोल्डर कॅपिटॅलिझम (भागधारकांची भांडवलशाही) असे म्हटले गेले. \n\nसध्या भागधारकांचे वर्चस्व वाढताना दिसते आहे. वरकरणी पाहाता फारच थोड्या मालकांना ही परिस्थिती समजते आहे. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या शारीरिक आणि मानसिक हिताचा निर्णय घेणे हे त्या मालकांच्या हाती आहे. \n\nकाही जणांना याची कल्पना आल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनाच्या कामकाजाची पद्धत गंभीरपणे बदलेली दिसते. पॅटागोनिया, कलेटिव्ह हेल्थ, सॅस इन्स्टिट्यूट (SAS Institute), गुगल, झिलो आणि कर्मचाऱ्यांची मालकी असणारी जॉन लुईस पार्टनरशिप अशा कंपन्यांनी वेगळी कार्यपद्धती स्वीकारली आहे. \n\nलोकांना भरपगारी सुटी दिली जाते आणि त्यांनी या सुट्ट्यांचा वापर करणं अपेक्षित असतं. मॅनेजरने त्यांना दर तासाला ईमेल्स पाठवू नये किंवा सतत मेसेजेस पाठवू नयेत, असं अपेक्षित असतं. लोकांनी काम करावं, घरी जावं आणि आराम करून ताजेतवानं व्हावं. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या घराची सोय केली आहे जेणेकरून कर्मचाऱ्यांनी काम आणि कुटुंबाला योग्य वेळ देता येईल. \n\nलोकांना लहान मुलांप्रमाणे न वागवता त्यांचा प्रौढपणा लक्षात घेणं आवश्यक असतं. त्यांच्या कामावर योग्य प्रमाणात नियंत्रण ठेवावं आणि लोकांना त्यांच्या कामाच्या जबाबदारीची जाण व्हावी. पण त्याचं सूक्ष्म नियोजन करू नये. \n\nसगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनीच्या प्रती प्रत्येकाने आपलं काही एक कर्तव्य आहे ही भावना गंभीरपणे अंगी बाणवायला हवी...."} {"inputs":"...ुळे नाशिकमध्ये सक्षम अशी सार्वजनिक परिवहन व्यवस्था असणे गरजेचं झालं आहे.\"\n\n\"टिअर 2 किंवा 3 शहरांमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा प्रचंड खर्च (250 ते 400 कोटी रुपये प्रति किमी) आणि कमी प्रवासी संख्या (5 हजार ते 15 हजार) याचा विचार केला तर मेट्रोचे बांधकाम आर्थिकदृष्टया व्यवहार्य नसल्याचं जाणवतं. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून अशा शहरांसाठी योग्य अशा परिवहन पर्यायाचा शोध घेतला जात होता,\" असं दीक्षित यांनी सांगितलं.\n\n\"शहरातील रस्त्यावर BRT मार्ग शक्य नव्हते, त्यामुळे मेट्रो निओ हा पर्याय आला.\" \n\nया प्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंत राज्य शासनाकडे मंजूरीकरीता सादर करण्यात येईल. महा मेट्रोने यासाठी प्रचलित जागतिक परिवहन प्रणालींचा सखोल अभ्यास केला व अशा प्रकारच्या अल्प प्रवासी संख्या असलेल्या टियर 2\/3 शहरांसाठी एक पर्याय पुढे आला.\"\n\nनाशिक 'मेट्रो-निओ' प्रणालीची ठळक वैशिष्ट्ये \n\n1. गंगापूर ते नाशिक रेल्वेस्टेशन (22 कि मी\/19 स्थानके) आणि गंगापूर-मुंबई नाका (10 किमी\/10 स्थानके) यादरम्यान उन्नत मार्गावर धावणार.\n\n2. स्वयंचलित दरवाजे, एकस्तर बोर्डिग (Level Boarding ), आरामदायी आसने , प्रवासी माहिती फलक इत्यादी व्यवस्था\n\n3. 18 ते 25 मीटर वातानूकूलित विजेवर चालणारे कोच (रबरी टायर\/600 ते 750 V DC Over Head traction), 200 ते 300 प्रवासी क्षमता.\n\n4. स्थानकांवर जिना, उद्वाहक (Lift) आणि सरकता जिना ( Escalator) राहील. रस्त्यांवर प्रवाशांविषयी माहितीचा डिस्प्ले.\n\n5. मुंबई नाका व्हाया गरवारे ते सातपूर कॉलनी (12 किमी) आणि नाशिक स्टेशन ते शिवाजीनगर व्हाया नांदूर नाका (12 किमी) या दोन मार्गांवर बॅटरीचलित फीडर बससेवा.\n\n6. बसेस मुख्य कॉरिडॉरवरून जाताना चार्ज होतील व प्रवास सुकर करतील. याकरिता स्वतंत्र चार्जिंग व्यवस्थेची गरज राहणार नाही.\n\n7. मेट्रोच्या किमतीच्या तुलनेत ( 250 ते 400 कोटी रुपये प्रति किमी) या नवीन प्रणालीची किंमत अंदाजे 60 कोटी रूपये प्रति किमी असेल.\n\nनाशिक महापालिकेचा सहभाग \n\nया प्रकल्पात नाशिक महापालिकेला 10 टक्के खर्च उचलावा लागणार आहे. राज्य परिवहन मंडळ शहरातील बस सेवा तोट्यात चालवत आहे. ती महापालिकेने चालवावी असं महामंडळाने सांगितलं आहे.\n\nमहापालिकेला बससेवा चालवण्यासाठी साधारणपणे 200 कोटी रूपये खर्च आहे. अशावेळी मेट्रो-निओचा प्रोजेक्ट शहरासाठी लाभदायक ठरू शकतो, असं महापालिकेतील लोकप्रतिनिधींचं मत आहे. \n\nनाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे सांगतात, की सध्या तरी महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. राज्य सरकारने 10 टक्के खर्च महापालिकेला करायला लावू नये, तो खर्च राज्यानेच करावा, अशी मागणी आम्ही केली आहे.\n\nया व्यतिरिक्त महापालिकेला मेट्रोसाठी आपली जागा द्यावी लागणार आहे. तर गरज पडेल तिथं भूसंपादनही करावं लागणार आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा."} {"inputs":"...ुवासेनेचे सचिव आणि नगरसेवक आहेत, तर विहंग सरनाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत.\n\nपूर्वेश आणि विहंग सरनाईक\n\nप्रताप सरनाईक यांच्या राजकारणाप्रमाणेच त्यांच्या व्यवसायिक कामांची सुद्धा नेहमी चर्चा होत राहते. बांधकाम क्षेत्रातील त्यांची कामगिरी नेहमीच चर्चेत असते. बांधकाम आणि हॉटेलिंग क्षेत्रातील 'विहंग ग्रुप ऑफ कंपनी'चे प्रताप सरनाईक हे अध्यक्ष आहेत.\n\nतसंच, संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून ठाण्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन ते करतात. यातील दहीहंडीचं आयोजन अनेकांना परिचितही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मंदिराकडे सुपूर्द केला. त्यावेळी या सर्व घटनाक्रमाची प्रचंड चर्चाही झाली होती.\n\n'पहिल्यांदाच सरनाईक चौकशीच्या फेऱ्यात'\n\n\"प्रताप सरनाईक यांची राजकीय कारकीर्द वीस-पंचवीस वर्षांची आहे. या काळात त्यांची अशाप्रकारे चौकशी कधीच झाली नाही. त्यामुळे ईडीच्या निमित्ताने त्यांना पहिल्यांदाच चौकशीला सामोरं जावं लागतंय,\" असं वरिष्ठ पत्रकार रवी मांजरेकर सांगतात.राजकारणात येण्याच्या आधीपासूनच ते व्यवसायात होते आणि ते जगजाहीर होतं, त्यामुळे त्याबाबत कुणी आक्षेपही घेतले नाही, असं मांजरेकर म्हणतात.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री 8.00 वाजता कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...ुव्यवस्था सांभाळणं आणि एखादी समस्या निर्माण झाली तर संबंधित विभागाशी समन्वय साधणं आणि कार्यवाही संदर्भात सूचना करणं हे आमचं काम आहे. याच कर्तव्याअंतर्गत आम्ही अजित चव्हाण यांनी दिलेलं पत्र त्यांच्या कार्यालयात पाठवलं होतं. पण चिपळूण पाटबंधारे विभागानं आजपर्यंत आमच्या पत्रावर काय कार्यवाही केली याचं उत्तर कळवलेलं नाहीये.\"\n\nपाटबंधारे विभागानं कार्यवाही केली पण...\n\nधरणाची दुरुस्ती केली पण त्याची माहिती प्रांताधिकारी आणि अजित चव्हाण यांना देण्यात आली नव्हती असं पाटबंधारे यांचं म्हणणं आहे.\n\n\"तिवरे धर... उर्वरित लेख लिहा:","targets":"हिती आम्ही काढतो आहेत,\" अशी माहिती देशमुख यांनी दिली. \n\n'या दुर्घटनेला शासकीय यंत्रणा जबाबदार आहे'\n\nया घटनेला शासकीय यंत्रणा जबाबदार असल्याचं वक्तव्य आमदार भास्कर जाधव यांनी केलं आहे. \n\n\"ही जी दुर्दैवी घटना घडली आहे याला सर्वस्वी जबाबदार शासकीय यंत्रणा आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार लघु पाटबंधारे विभाग आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार सरकार आहे, त्याला सर्वस्वी जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत असं माझं म्हणणं आहे. अजित चव्हाण यांनी पत्र देऊन सर्व यंत्रणांना सतर्क केलं होतं. \n\n\"एका सामान्य माणसाला जे कळतं ते संबंधित अधिकाऱ्यांना का कळू शकत नाही? हा माझा प्रश्न आहे. शासकीय यंत्रणा पूर्णपणे गाफिल राहिली म्हणून ही दुर्दैवी घटना घडली असं माझं म्हणणं आहे,\" असं गुहागरचे राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव म्हणतात. \n\n'धरण आम्ही बांधलं पण त्याच्या डागडुजीची जबाबदारी जलसंधारण विभागाची'\n\nया धरणाचं कंत्राट शिवसेनेचे आमदार सदानंद चव्हाण यांना मिळालं होतं. त्यांची प्रतिक्रिया बीबीसीनं घेतली आहे. \n\n\"होय, हे मी मान्य करतो धरण माझ्या मालकीच्या कंपनीनं बांधलं आहे. पण 15 वर्षांपूर्वीच आम्ही धरण बांधून संबंधित विभागाच्या ताब्यात दिलं होतं. तिवरे धरण मातीचं असल्यानं या काळात जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांनी डागडुजी करणं आवश्यक होतं. अजित चव्हाण यांनी मला पत्राबद्दल माहिती दिली होती. मीही अधिकाऱ्यांना धरणाच्या गळती संदर्भात वारंवार पाठपुरावा करत होतो,\" चव्हाण सांगतात. \n\n\"आम्ही मोर्डे, वाटूळ आणि तुरवळचं धरणही बांधलं आहे. आमचा दर्जा वाईट असता तर त्यांनाही काही तरी झालंच असतं ना. या दुर्घटनेमुळे निश्चितच मी व्यथित आहे. मला काय आनंद होणार आहे का? यामध्ये मृत्यू पडलेली मंडळी माझ्या घरचीच होती. विरोधक माझ्यावर राजकीय हेतूने आरोप करतायत. मला फाशी देऊन सर्व काही ठीक होणार आहे का? असं होत असेल तर मी तयार आहे,\" शिवसेनेचे स्थानिक आमदार आणि खेमराज कन्स्ट्रक्शन कंपनीचे तेव्हाचे मालक सदानंद चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं.\n\n'दोषींवर कठोर कारवाई होईल'\n\nदोषींवर कठोर कारवाई होईल असं पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे. \n\n\"अजित चव्हाण यांनी दिलेल्या पत्रावर काय कार्यवाही झाली? याची सखोल चौकशी SIT मार्फत होणारच आहे. या प्रकरणी दोषींना कुठल्याही परिस्थितीत सोडलं जाणार नाही. या दुर्घटनेत जी घरं वाहून गेली आहेत, ती पालकमंत्री म्हणून मी डिपीसीच्या..."} {"inputs":"...ुसरी यादी टाईप करण्याचा वेळ नव्हता. त्यामुळे मूळ यादीतील एका नावावर व्हाईटनर लावून दुसरं नाव लिहिण्यात आले.\"\n\n\"अशा प्रकारे आंध्र प्रदेशचे खासदार सुबिरामी रेड्डी यांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली आणि हरिश रावत (जे नंतर उत्तराखंडचे मुख्यमंत्री झाले) यांचे नाव रद्द करण्यात आले. सरकारच्या सामाजिक धोरणांचे श्रेय पंतप्रधानांना नाही तर पक्षाला मिळावे, असाही सोनिया गांधींचा प्रयत्न असायचा.\"\n\nहा मनमोहन सिंह यांना 'हु इज द बॉस' सांगण्याचा प्रयत्न होता का?, असा प्रश्न मी विचारला.\n\nबारू म्हणाले, \"मला वाटतं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आपल्या प्राध्यापक पदावर पुन्हा रुजू होतील.\"\n\n\"पंतप्रधान इंदिरा गांधींचे सचिव पीएन हक्सर यांना ही गोष्ट कळाली. ते म्हणाले तुम्ही परत जाणार नाही. त्यांना मनमोहन सिंह यांनी अर्थ मंत्रालयातील मुख्य सल्लागार पदाची ऑफर दिली. अशाप्रकारे मंत्र्याशी झालेल्या वादातून मनमोहन सिंह यांना प्रमोशन मिळाले.\"\n\nनरसिंह राव यांनी अर्थमंत्रीपदी केली नियुक्ती\n\nयानंतर मनमोहन सिंह यांनी नियोजन आयोगाचे सदस्य आणि उपाध्यक्ष, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे प्रमुख अशी पदं भूषविली. 1991 साली नरसिंह राव यांनी त्यांना भारताचे अर्थ मंत्री बनवले. \n\nनरसिंह राव यांचे आत्मचरित्र लिहिणारे विनय सीतापती सांगतात, \"नरसिंह राव यांच्याकडे कल्पना कमी नव्हत्या. त्यांना जागतिक नाणेनिधी आणि त्यांच्या देशांतर्गत विरोधकांच्या भावनांवर मलम लावणारा एक मुखवटा हवा होता. 1991 साली पी. सी. अॅलेकझँडर त्यांचे सर्वात मोठे सल्लागार होते.\"\n\n\"नरसिंह राव यांनी पी. सी. अॅलेकझँडर यांना सांगितले की त्यांना एक अशी व्यक्ती अर्थमंत्री म्हणून हवी जिचा आंतरराष्ट्रीय पातळीवर धाक असेल. अॅलेक्झँडर यांनी त्यांना आयजी पटेल यांचे नाव सुचवले. ते त्यावेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये संचालक होते.\"\n\nनरसिंह राव आणि मनमोहन सिंह\n\n\"पटेल यांना त्यावेळी दिल्लीत राहायचे नसल्याने त्यांनी हा प्रस्ताव अमान्य केला. त्यानंतर पी. सी. अॅलेक्झँडर यांनी मनमोहन सिंह यांचे नाव घेतले. शपथ ग्रहण समारंभाच्या एक दिवस आधी 20 जून रोजी पी. सी. अॅलेक्झॅंडर यांनी मनमोहन सिंह यांना फोन केला.\"\n\n\"मनमोहन सिंह त्याच दिवशी सकाळी परदेशातून आले होते. त्यामुळे फोन आला त्यावेळी ते झोपले होते. त्यांना उठवून सांगण्यात आले की तुम्ही भारताचे नवे अर्थ मंत्री होणार आहात. मनमोहन सिंह यांनी मला सांगितले की तोपर्यंत नरसिंह राव यांचा त्यांना फोन आलेला नव्हता. त्यामुळे या 'ऑफरवर' त्यांचा विश्वासच बसला नव्हता.\"\n\n\"दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता मनमोहन सिंह यूजीसीच्या कार्यालयात पोहोचले तेव्हा त्यांना नरसिंह राव यांचा फोन आला की बारा वाजता शपथ ग्रहण समारंभ आहे. मला माझ्या भाषणाविषयी तुमच्याशी चर्चा करायची आहे. तेव्हा तुम्ही एक तास आधी माझ्याकडे या.\"\n\n\"मनमोहन सिंह तिथे गेले तेव्हा नरसिंह राव त्यांना म्हणाले की आपण यशस्वी झालो तर याचे श्रेय आपल्या दोघांनाही मिळेल. मात्र आपल्याला यश आले नाही..."} {"inputs":"...ुसार देशातला मध्यमवर्ग 10 कोटींवरून 15 कोटींवर पोहोचला होता आणि संघटित वा असंघटित क्षेत्रांमध्ये काम न मिळण्याची चिंता मिटली होती. \n\nयाचा परिणाम बँकांवर झाला. रिझर्व्ह बँकेच्या 2003-04च्या अहवालानुसार वाजपेयींच्या काळात बचत खात्यांच्या संख्येत 17 टक्क्यांनी वाढ झाली. नरसिंह राव-मनमोहन सिंग जोडीच्या उदारमतवादी अर्थव्यवस्थेचीच धोरणं वाजपेयी सरकारने अवलंबली हे सत्य आहे. याला 'आर्थिक सुधारणांचा दुसरा टप्पा' असं नाव देण्यात आलं. \n\nलक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे संघाने तेव्हा या झगमगाटाच्या अर्थव्यवस्थे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाला त्या मंदीचा फटका बसला नाही. \n\nतोटा होण्याच्या वा बंद पडण्याच्या या काळामध्ये सार्वजनिक क्षेत्र असो वा खासगी क्षेत्रातल्या एखाद-दोनच कंपन्या यात सापडल्या. 2010 पर्यंत हा सिलसिला सुरू होता, हे नाकारता येणार नाही.\n\nमनमोहन सिंगांच्या काळात आर्थिक सुधारणांमध्ये काहीसा अडथळा आला मनरेगा आणि शिक्षण हमी योजनेसारख्या उपक्रमांमुळे. कारण याला पर्यायी निधी उभा कसा राहणार याचा विचार करण्यात आला नव्हता.\n\nमनरेगामार्फत ग्रामीण भारतात खर्च करण्यात येणारा निधी आणि शिक्षण हमी योजना लागू करण्याच्या प्रक्रियेपासून खासगी क्षेत्राला वेगळं ठेवण्यात आलं होतं. पण खरंतर CSRचा(Corporate Social Responsibility) निधी आणि शिक्षणक्षेत्रांमध्ये खासगी भांडवलामार्फत विस्तार करता आला असता. \n\nअटलबिहारी वाजपेयी, यशवंत सिन्हा आणि लालकृष्ण आडवाणी\n\nपण दुसरीकडे पाहिलं तर 2014 मध्ये मनमोहन सिंग हरल्यानंतर मोदी सरकारला सार्वजनिक क्षेत्रातल्या तोट्यातल्या कंपन्या मिळाल्या नव्हत्या. 2014 मध्ये सार्वजनिक क्षेत्र अगदी फायद्यात नसलं तरी तोट्यातही नव्हतं. इथूनच निर्माण झाला एक प्रश्न - मोदी सरकार आर्थिक सुधारणांचा तिसरा किंवा चौथा टप्पा अवलंबणार की संघाचं स्वदेशीचं धोरण स्वीकारणार.\n\nमोदी सरकारने काय केलं?\n\nस्वदेशीचा राग मोदी सरकारने आळवला नाही. आतापर्यंत होत असलेल्या आर्थिक सुधारणांकडे त्यांनी भ्रष्टाचार म्हणून पाहिलं आणि एकेक करत कमी अधिक प्रमाणत प्रत्येक क्षेत्र सरकारी अखत्यारीत असं आणलं की जर सरकारशी जवळीक असेल तरच तिथे फायदा होत होता.\n\nकॉर्पोरेट पॉलिटिकल फंडिंग हे मोदी सरकारच्याच काळात सर्वांत जास्त झालं. इतकंच नव्हे तर या निधीपैकी 90 टक्के निधी भाजपकडे गेला. पण काळानुरूप सरकार निवड करू लागलं. आणि खासगी क्षेत्रांमध्ये जी स्पर्धात्मकता असणं गरजेचं होतं, ती सरकारच्या मदतीने वाढणाऱ्या कंपन्यांनी संपुष्टात आणली.\n\nखासगी क्षेत्रातल्या काही कंपन्या या सरकारी कंपन्यांच्या स्पर्धक होत्या. पण सरकारी कंपन्या संपवण्याच्या दृष्टीनेच सरकारने खासगी कंपन्यांना मोठं केलं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे BSNL आणि जिओ (Jio).\n\nहे सगळ्या इतक्या वरच्या थराला गेलं आणि उघडपणे होऊ लागलं की रिलायन्सने त्यांच्या जिओ कंपनीच्या प्रसिद्धी आणि प्रचारासाठी अँबॅसेडर म्हणून थेट पंतप्रधान मोदींचाच फोटो पेपरांमध्ये छापला. दुसरीकडे, BSNLला श्वास घेणंही इतकं अवघड होऊन बसलं की सरकार कर्मचाऱ्यांना..."} {"inputs":"...ू करण्याबाबत माहिती दिली आहे. \n\nपिंपरी चिंचवडमधील माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या मते, \"नागरिकांच्या हातात थेट शस्त्र देणं हा अतिरंजित प्रकार आहे. गुन्हा दाखल नसणारा व्यक्ती गु्न्हा करणार नाही, याची खात्री कोण देऊ शकतं? एखाद्या घटनेत संबंधित परवानाधारक व्यक्तीने गोळीबार केल्यानंतर जी परिस्थिती निर्माण होणार आहे, त्याची जबाबदारी कोण घेईल? त्यामुळे यामधून नव्या समस्यांना तोंड फुटू शकतं,\" \n\nया मुद्द्याला जोडूनच ज्येष्ठ पत्रकार विवेक इनामदार यांनी आपलं मत नोंदवलं. \"समाजाला संरक्षण देणं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िसांकडून राबवला जातो. पोलीस-नागरिक समन्वयाने संबंधित भागातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतो.\n\nमोहल्ला कमिटीची संकल्पना महाराष्ट्राचे निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी सर्वप्रथम मांडली होती. \n\nखोपडे हे भिवंडी येथे पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी हा उपक्रम राबवला. भिवंडी परिसर जातीय दंगलींसाठी अत्यंत संवेदनशील मानला जातो. पण 1992-93 बाबरी प्रकरणानंतर देशभर दंगली उसळलेल्या असतानाही भिवंडी परिसर शांत होता. याचं श्रेय सुरेश खोपडे यांना दिलं जातं. \n\nखोपडे यांच्या मते, \"मनुष्यबळ कमी आहे, ही कृष्णप्रकाश यांची सबब चुकीची वाटते. उपलब्ध संसाधनांचा सुयोग्य वापर आणि लोकांचा विश्वास जिंकून स्वयंस्फूर्तीने मिळवलेला सहभाग यांच्या वापरातून पोलीस आयुक्तांनी शहराची कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवायची असते. अत्यंत बिकट परिस्थितीतही हे काम यशस्वीपणे करून दाखवणं हे त्या अधिकाऱ्याचं खरं कसब असतं. \n\n\"पण कृष्ण प्रकाश यांनी थेट बंदुकीची भाषा वापरली आहे. बंदुकीने कोणताच प्रश्न मिटत नाही, तर नवे प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे त्यांचा हेतू चांगला जरी असला तरी लोकांच्या हाती बंदुका देणं हा अत्यंत क्रूर आणि रानटी प्रकार आहे. पोलिसांना टोळी संस्कृतीकडे घेऊन जाण्याचं हे लक्षण आहे. त्याऐवजी इतर मार्गांनी नागरिकांचा पोलिसिंगमधील सहभाग वाढवावा,\" असं परखड मत निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक खोपडे नोंदवतात.\n\nमुंबई पोलीस कायद्यातच तरतूद\n\n\"सर्वसामान्यांना शहराच्या सुरक्षेच्या कार्यात सहभागी करून घेण्याची तरतूद मुंबई पोलीस कायद्यातच आहे. हा पोलिसिंगचाच एक प्रकार आहे,\" अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली. \n\nनिवृत्त पोलीस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर स्पष्टीकरण देताना कृष्ण प्रकाश सांगतात, \"मुंबई पोलीस कायद्यातील कलम 63 आणि मुंबई पोलीस मॅन्यूअल 508 भाग 3 मध्ये याची तरतूद आहे. परिस्थितीनुसार पोलीस आयुक्त अशा प्रकारे योग्य व्यक्तींचं सुरक्षा पथक बनवून त्यांची मदत घेण्याचा निर्णय घेऊ शकतात. याआधी अहमदनगर, मालेगाव, सांगली, नांदेड तसंच अमरावती या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना पोलिसांच्या कामात सहभागी करून घेतलं. तिथे नागरिकांची पथके बनवून त्यांना बंदुकीचे परवाने देण्यात आले होते. त्याठिकाणी ही पद्धत प्रभावी ठरली. त्याचे कोणतेच दुष्परिणाम दिसले नाहीत.\"\n\nते पुढे सांगतात,..."} {"inputs":"...ू केली होती. त्यासाठी 11 जानेवारीला PHED विभागाचे मुख्य अभियंता सतीश चंद्र मिश्र यांनी जाहिरात प्रसिद्ध केली होती. \n\nत्या जाहिरातीत निवड प्रक्रियेची माहिती देताना म्हटलंय की \"यातील 100 गुणांपैकी 75 गुण हे शैक्षणिक योग्यतेच्या आधारावर दिले जातील. त्यासाठी उमेदवार किमान डिप्लोमाचं शिक्षण घेतलेला असावा.\"\n\nअर्थात डिप्लोमात मिळालेल्या गुणांच्या टक्केवारीवर आधारीतच गुणसंख्या ठरेल. उरलेले 25 गुण हे कार्यानुभवाच्या आधारावर मिळतील. कमीत कमी एक वर्षाच्या अनुभवासाठी 5 गुण असतील, म्हणजेच 5 वर्षांचा अनुभव अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगतात की, \"हे केवळ यंत्रणेची खिल्ली उडवणं नाहीए तर हे दिसतंय की अख्खी यंत्रणाच एक विनोद झाली आहे.\"\n\n\"बघा, या घटनेनंतर असं काही होणार नाही की आता सगळं बदलून जाईल आणि खूप मोठी कारवाई होईल. कारण अशा गोष्टींबाबत सरकार आणि यंत्रणा दोन्ही गंभीर नाहीएत. भ्रष्टाचाराच स्तर इतका वाढला आहे की यापुढे अजून अशा गोष्टी बाहेर येतील.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ू झालाय आणि 23 सैनिक जखमी झाले आहेत. \n\nपाकिस्तानचा दावा आहे की या गोळीबारात त्यांच्या चार नागरिकांचा मृत्यू झाला आहे. \n\nपाकिस्तानचे आरोप \n\nपाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या एका तासाच्या पत्रकार परिषदेत परराष्ट्रमंत्री आणि सैन्याच्या प्रवक्त्यांनी विविध कागदपत्रांच्या आधारे हा दावा केला की, 'भारत पाकिस्तानच्या कोणत्या भागात आणि टोळ्यांच्या मदतीने कथित दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन' देत आहे.\n\nयावेळी शाह महमूद कुरेशी म्हणाले, \"आम्हाला नेहमीच पुरावे समोर ठेवण्यासाठी सांगण्यात येतं. आज आम्ही आंतररा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाचा प्रयत्न केला जात आहे.\" \n\nते म्हणाले, \"त्यात देशभक्त संघटनातून बाहेर पडलेल्या अनेक टोळ्यांचा सहभाग आहे. दुसरीकडे तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानपासून ऑगस्ट 2020 मध्ये वेगळं झाल्यानंतर अलहरार आणि हरकत-उल-अन्सार बनल्यानंतर भारत याची एक मोठी संघटना बनवण्याचा प्रयत्न करतोय. ज्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली बलूच लिबरेशन आर्मी, बलूचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलूचिस्तान रिपब्लिकन आर्मी यांच्याशी जोडलेल्या दहशतवाद्यांचा सहभाग आहे.\" \n\nत्यांच्या आरोपांनुसार, या संघटनांचं समर्थन करणारे आणि मास्टर प्लान तयार करणारे अफगाणिस्तान उच्चायुक्त कार्यालयात तैनात असलेले भारतीय गुप्तचर यंत्रणेचे एक कर्नल आहेत. \n\nभारतीय सैन्याने या आरोपांवर अजूनही उत्तर दिलेलं नाही. \n\n\"पाकिस्तान नेहमीच मुद्दाम सामान्य नागरिकांच्या ठिकाणांना टार्गेट,\" करत असल्याची प्रतिक्रिया सीमेवर झालेल्या गोळीबारानंतर भारतीय सैन्याने दिली होती. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ू शकत नाही आणि स्थिर सरकार असलं पाहिजे. म्हणून आम्ही सगळे भाजपसोबत येण्यास तयार आहोत. आपण सत्ता स्थापन करून स्थिर सरकार देऊ,\" असंही अजितत पवारांनी आपल्याला सांगितल्याचा दावा फडणवीस करतात.\n\nफडणवीसांच्या दाव्यानुसार अजित पवारांनीच सत्तास्थापनेसाठी हात पुढे केला. मात्र शरद पवार सांगतात, फडणवीसांनीच अजित पवारांना चर्चेसाठी बोलावलं.\n\nएबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते, \"भाजपमधील एक वर्गाला वाटत होतं, की राष्ट्रवादीशी बोलावं. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवारांनी मला विचारलं, की फडणवीस क... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"सकाळी 6 वाजता मला फोन आला...तेव्हा विश्वासच बसेना. मी टीव्ही लावला तर सगळं दिसायला लागलं... लोकांचा असा समज होईल की, माझ्या संमतीनंच अजित पवारांनी शपथ घेतली. म्हणून मला महाराष्ट्राला संदेश द्यायचा होता. म्हणून मी पहिला उद्धव ठाकरेंना फोन केला आणि त्यांना विश्वास दिला की, आपल्याला ज्या रस्त्यानं जायचं नाही, त्यात तसूभरही बदल केला जाणार नाही. हे लोकांना सांगण्यासाठी आपण दोघांनी पत्रकार परिषद घ्यायला हवी. त्यातून माझा अजित पवारांच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचा संदेश गेला.\"\n\n4) फडणवीस-अजित पवार चर्चा नेमकी सुरू कधी झाली? \n\nदेवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात चर्चा झाली हे निश्चित, पण ती कधी झाली, याला महत्त्व आहे. कारण शरद पवार मान्य करतात की त्यांनी सुरुवातीला भाजपसोबत चर्चा करायला अजित पवारांना हिरवा कंदील दिला होता, पण नंतर त्यांनी गांभीर्याने शिवसेनेकडे मोर्चा वळवला. \n\nपण देवेंद्र फडणवीस सांगत आहेत की राष्ट्रवादीची चर्चा शिवसेनेसोबत अखेरच्या टप्प्यात आलेली असताना अजित पवारांची भाजपसोबत चर्चा सुरू होती. \n\nशरद पवार म्हणतात, \"अजितची फडणवीसांशी भेट झाल्यानंतर त्यानं झालेल्या चर्चेबद्दल मला सांगण्याचा प्रयत्न केला. पण मी म्हटलं, आपण नंतर बघूया. कारण त्याचवेळी संजय राऊत स्पष्टपणे सांगितलं की, आम्ही सोबत यायला तयार आहोत. मग भाजपपासून शिवसेना वेगळी होऊन सोबत येत असेल, तर महाराष्ट्रात वेगळी स्थिती निर्माण करू शकू.\"\n\nशिवसेनेच्या स्पष्ट होकाराची तारीख नेमकी कळू शकत नसली, तरी एक गोष्ट निश्चित की, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागणीनुसार शिवसेना एनडीएतून बाहेर पडण्याची घटना घडली ती अरविंद सावंतांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या राजीनाम्यानं. ही घटना काँग्रेस-राष्ट्रवादीसाठी शिवसेनेच्या स्पष्ट होकाराची मानली जाते. म्हणजे, 11 नोव्हेंबर 2019. कारण याच दिवशी अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला होता.\n\nम्हणजेच, शरद पवारांच्या दाव्याचा तारखांशी मेळ घालायचा झाल्यास अजित पवारांची फडणवीसांसोबतची चर्चा 11 नोव्हेंबरपूर्वीपर्यंत झाली. आणि शरद पवारांना त्याची कल्पना होती, असं त्यांनी स्वतः मान्य केलंय. \n\nमात्र देवेंद्र फडणवीस यांचा दावा शरद पवारांच्या दाव्याशी विसंगत ठरतो. कारण ते म्हणतात, \"अजित पवारांनी सत्तास्थापनेसाठी आमच्याशी शपथविधीच्या (23 नोव्हेंबर) एक-दोन दिवस आधीच चर्चा केली. त्याआधी फारतर राष्ट्रवादीकडून काही संकेत मिळत होते,..."} {"inputs":"...ू शकतात. त्यांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नयेत\n\nयामुळे शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यात मदत होते. तसेच शरीराला लोहाचा पुरवठा करणे आणि मजबूत हाडांसाठीसुद्धा ही जीवनसत्व महत्त्वाची असतात. तुमची प्रतिकारक्षमता जितकी जास्त तितके तुम्ही निरोगी राहता असं डॉक्टर सांगतात. \n\nव्हिटॅमिन सी शरीरातील पाण्यात मिसळतो आणि म्हणून तो शरीरात फार काळ राहत नाही. म्हणून व्हिटॅमिन सीची शरीरातील पातळी कायम ठेवणे आवश्यक असते. \n\nव्हिटॅमीन डी\n\nयाविषयी बोलताना डॉ.अविनाश भोंडवे असं सांगतात, \"व्हिटॅमिन सी, डी आणि झिं... उर्वरित लेख लिहा:","targets":"े वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ूटला पुण्यात भेट देत लशीच्या कामाची पहाणी केली.\n\nसिरम इन्स्टिट्यूट कोव्हिड-19 च्या लशीची तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणी देशभरात सुरू झालेली आहे. सोबतच सिरम इन्स्टिट्यूट अधिकचे 10 कोटी डोसेस तयार करणार आहे.\n\nसिरम इन्स्टिट्यूटच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली चाचणी भारतभरातल्या 17 शहरांमध्ये केली जात आहे.\n\nसिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड लशीच्या तिसऱ्या टप्प्यातल्या ट्रायलचे निकाल याच वर्षी नोव्हेंबर अखेर वा डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. \n\nया लशीचे 10 कोटी अधिक डोसेस तयार करून ते ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही लस साठवून ठेवणं सोपं असेल. ही लस -20 सेल्शियल तापमानाला 6 महिन्यांपर्यंत साठवून ठेवता येईल. \n\nअधिक माहितीसाठी वाचा - फायजर लसीच्या तुलनेत कशी आहे मॉडर्नाची नवी लस? केव्हा उपलब्ध होणार?\n\nलशीची गरज कशासाठी?\n\nलोकसंख्येतल्या अनेक लोकांना अजूनही कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचा मोठा धोका आहे. सध्या विविध देशांमध्ये घातलेल्या किंवा यापूर्वी घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळेच आतापर्यंत अनेकांना याची लागण झाली नाही आणि मृत्यूंचा आकडा अजून वाढला नाही.\n\nलस उपलब्ध झाल्यास ती मानवी शरीरातल्या रोग प्रतिकारक शक्तीला कोरोना विषाणूशी कसं लढायचं हे शिकवेल. यामुळे मुळातच कोरोना व्हायरसचा संसर्ग होणार नाही किंवा संसर्ग झालाच तर त्याचे गंभीर परिणाम होणार नाहीत. \n\nलस आणि योग्य उपचार पद्धती या दोन्ही गोष्टी एकत्रित केल्या तरच कोरोना व्हायरसची ही जागतिक साथ आटोक्यात येऊ शकेल. \n\nजगभरात सुरू असलेल्या कोरोना लशींच्या चाचण्या\n\nजगभरात सध्या विविध कंपन्या लस तयार करण्यासाठीच्या प्रयत्नांत आहेत या लशींच्या चाचण्या विविध टप्प्यामध्ये आलेल्या आहेत. यामध्ये 155 लशी सध्या क्लिनिकल ट्रायलच्या आधीच्या टप्प्यात आहेत. 22 लशींवर पहिल्या टप्प्यातल्या चाचण्या सुरू आहेत. म्हणजे मुळात ही लस सुरक्षित आहे का, हे तपासलं जातंय. तर 15 लशींवर दुसऱ्या टप्प्यातल्या सुरक्षा चाचण्या करण्यात येतायत.\n\n10 लशी तिसऱ्या टप्प्यात आहेत. या लशींच्या मोठ्या प्रमाणावर चाचण्या सुरू आहेत आणि त्यांची परिणामकारकता तपासली जातेय. हे सगळे टप्पे पार पडल्यानंतरच एखाद्या लशीला मान्यता मिळावी म्हणून अर्ज केला जातो. \n\nरशियाची स्पुटनिक - 5 लस\n\nरशियाने विकसित केलेल्या स्पुटनिक -5 लशीपासून 92% संरक्षण मिळत असल्याचा दावा तिथल्या संशोधकांनी केलाय. स्पुटनिक-5 ही लस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने म्हटलं आहे. स्पुटनिक-5 या लसीचे 10 कोटी डोस डॉ. रेड्डी लॅबला देणार असल्याचं रशियाने स्पष्ट केलं आहे.\n\nया लशीचा पुरवठा 2020 वर्षाच्या शेवटच्या महिन्यात सुरू होण्याची शक्यता आहे. लशीसंदर्भातील चाचण्या आणि नियम यांच्या पूर्ततेनंतरच अधिक तपशील स्पष्ट होईल. फेज-3 ट्रायल पूर्ण होण्यापूर्वीच रशियाने लशीला परवानगी दिली. जगभरातील शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांमध्ये यामुळे साशंकतेचं वातावरण होतं.\n\nअधिक माहितीसाठी वाचा - कोरोना लसीसाठी रशियाचा डॉ. रेड्डी लॅबशी करार, 10 कोटी डोस भारताला देणार\n\nलसीकरण..."} {"inputs":"...ून काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\n\nपण रामटेकच्या अनुसूचित जागेसाठी आधीच इतके लोक बाशिंग बांधून बसलेले असताना पक्षात नव्याने आलेले गजभिये यांना तिकीट कसं मिळालं? \n\nअखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय प्रमुख नितीन राऊत\n\nएक मुद्दा हा असू शकतो की त्यांनी 2014च्या उत्तर नागपूर विधानसभा निवडणुकीत राऊतांपेक्षा 5,145 मतं अधिक मिळवली होती. पण काही हजार मतांची विधानसभा आणि काही लाख मतांची लोकसभा, यांच्यात अंतर नक्कीच आहे. \n\nत्यामुळेच महाराष्ट्र काँग्रेसने जाहीर केलेल्या यादीत किशोर ग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाट्यावर आले.\n\n'माझं पक्षात कुणी ऐकत नसून मी हतबल आहे,' असं अशोक चव्हाण एका फोनकॉलदरम्यान कथितरीत्या म्हणाले होते.\n\n\"किशोर गजभिये हे मान्य करतात की त्यांना वासनिकांमुळेच तिकीट मिळालं. वासनिकांच्याच मनासारखं झालं, म्हणजे तेच अशोक चव्हाणांना वरचढ आहेत, हे पुन्हा सिद्ध झालं,\" असं जानभोर सांगतात.\n\nत्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं आहे का, हा प्रश्न इथे पुन्हा एकदा उपस्थित होतो.\n\n'काँग्रेसच्या गटबाजीचा विरोधकांनाच फायदा'\n\nपण या सगळ्या गोंधळाचा फायदा विरोधकांना होणार का, याचं उत्तर राजकीय विश्लेषक होकारार्थीच देतात.\n\n\"रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असला तरी गजभिये आणि कृपाल तुमाने यांच्यातील सामाजिक समीकरण मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचं ठरणार आहे,\" असं गजानन जानभोर सांगतात. \n\nरामटेक मतदारसंघात आणि एकंदरच पूर्व विदर्भात तेली समाजाची प्रचंड मतं आहेत. काँग्रेसने या समाजातून कुणालाही उमेदवारी दिली नाही. आणि चंद्रपुरात दिली होती ती विनायक बांगडे यांची उमेदवारीही काढून घेण्यात आली, त्याचा काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.\n\nकिशोर गजभिये प्रचारादरम्यान.\n\nहा कास्ट इम्बॅलन्सचा प्रश्न आहे, असं सरिता कौशिक सांगतात. \"या निवडणुकीत दोन्ही बाजूंनी जातीचं राजकारण होत आहे, हे खरंच आहे. पण आजपर्यंत विदर्भात लोकसभेला जातीचं राजकारण कधी झालेलं नाही. आजपर्यंत असा माहोलच नव्हता, त्यामुळे अशा राजकारणाचा नेमका कसा परिणाम होईल, हे पाहावं लागेल आहे,\" त्या सांगतात. \n\n\"जर नितीन राऊत यांना तिकीट मिळालं असतं तर सुनील केदार यांनी प्रचंड काम केलं असतं. राऊत स्वतः काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. आणि आता त्यांचाही हिरमोड झाला आहे, त्यामुळे ते गजभिये यांना किती साथ देतील, ते पाहावं लागेल,\" असं जानभोर सांगतात.\n\n\"या मतदारसंघात 2,000 ग्राम पंचायती आहेत, तुमाने हे खासदार म्हणून पाच वर्षांपासून लोकांमध्ये, गावांमध्ये वावरत आहेत. सोबतच त्यांना भाजपचाही स्पष्ट पाठिंबा आहे. तर दुसरीकडे काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीमुळे किशोर गजभिये यांना कमी वेळात एवढ्या मतदारांपर्यंत पोहोचणं कठीण आहे. त्यामुळे प्रचारात सध्यातरी तुमाने पुढे दिसत असले तरी ही तुल्यबळ लढत असेल,\" असं 'सकाळ' विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\n11 एप्रिलला..."} {"inputs":"...ून ग्रामीण अफगाणिस्तानचं एक वास्तवही समोर येत आहे, ज्यामध्ये तरुण महिला त्यांना नियंत्रित करणाऱ्या कबिलाई-पितृसत्ताक संस्कृती आणि पारंपरिक रुढीत अडकलेल्या असतात. \n\nनूरियाप्रमाणे इतर मुलींकडे कुठलीच ताकद नसते. त्यांना शिक्षण मिळत नाही आणि यांना कधी हिंसेत ओढलं जाईल, याची त्यांना स्वतःलाही कल्पना नसते. \n\nत्या रात्री नेमकं काय झालं, यावरून वाद होण्याचं मूळ कारण आहे की, एवढ्या रात्री ते लोक तिथे का आले होते? त्या रात्री गावात हल्ला झाल्याचं सगळे मान्य करतात. \n\nनूरियाने दिलेल्या माहितीनुसार त्या अनो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने नूरियाला 'स्वतःचं आयुष्य वाचवण्यात यशस्वी ठरलेल्या अफगाण महिलांचं प्रतीक' म्हटलं.\n\n\"अनेक असे अफगाण नागरिक आहेत जे काहीच करू शकले नाही. तालिबान्यांच्या जिहादमुळे ते घायाळ झाले आहेत.\"\n\nअधिकाऱ्यांनी बीबीसीला सांगितलं की, दुसऱ्या दिवशी पोलिसांना घटनास्थळावरून दोन मृतदेहांकडून त्यांची ओळखपत्रं मिळाली. ते दोघंही तालिबान समर्थक मानले जात होते. \n\nजखमी झालेला आणि पळून जाण्यात यशस्वी ठरलेली तिसरी व्यक्ती तालिबान्याचा उच्च पदस्थ कमांडर मासूम कामरान होता. \n\nबीबीसीनेदेखील ठार झालेले दोघे कोण होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. दोघंही विशीतले तरूण होते. त्यांनी पारंपरिक अफगाणी कपडे घातले होते. त्यांचे कुडते रक्ताने माखले होते. \n\nतालिबान्यांशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, पोलिसांनी पळून गेलेल्या ज्या जखमी कमांडरचं नाव सांगितलं तो कमांडर खरंच जखमी झाला आहे. तो कुठे आणि कधी जखमी झाला, हे मात्र सूत्रांकडून कळू शकलेलं नाही. \n\nनूरिया आणि तिच्या धाकट्या भावाला राष्ट्राध्यक्षांनी राजधानी काबूलला आमंत्रित केलं, त्यावेळी त्यांच्या आई-वडिलांचा मृत्यू एक दुःखद मात्र उघड उघड घटना वाटत होती. \n\nमात्र, हल्ल्याच्या आठवड्याभरानंतर अशा काही बातम्या येऊ लागल्या की, मृतांमधला एक कोणी अनोळखी व्यक्ती नसून स्वतः नूरियाचा पती होता. \n\nदुसऱ्या दिवशी सकाळी नूरियाच्या वडिलांचं दफन केलं गेलं.\n\nकुटुंबातले इतर सदस्य आणि स्थानिक सूत्रांनी बीबीसीला सांगितलं, की नूरियाचे पती रहीम तिला घेऊन जाण्यासाठी गावात आले होते. एका कौटुंबिक वादामुळे नूरियाचे वडील तिला माहेरी घेऊन आले होते. \n\n नूरियाचे पती तालिबान्यांच्या गोटात सामिल झाले होते आणि तालिबानी अतिरेक्यांना घेऊन मध्यरात्री नूरियाच्या घरी गेल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. \n\nमात्र, आपलं लग्नच झालं नसल्याचं नूरियाचं म्हणणं आहे. \n\nइतर काही लोकांच्या मते नूरियाची 'मोखी' डील झाली होती. या प्रथेनुसार दोन कुटुंबातल्या स्त्रियांची लग्न लावून दिली जातात. नूरिया रहिमची दुसरी पत्नी होती, तर नूरियाच्या वडिलांचं रहिमच्या किशोरवयीन पुतणीशी दुसरं लग्न झालं होतं. मात्र, दोन्ही मुलींचं वय कमी असल्यामुळे काही वर्षं या दोन्ही मुली आपापल्या माहेरीच राहतील, असं ठरलं होतं. ग्रामीण अफगाणिस्तानात अशा प्रकारच्या घटनांची सत्यता पडताळणं सोपं नाही. \n\nनूरियाचं गाव एका मोठ्या मैदानी परिसरात आहेत. गावाच्या चहुबाजूंनी मोठे डोंगर आहेत...."} {"inputs":"...ून ग्राहकांना का निवड करण्यास सांगण्यात येत आहे? सगळ्यांमध्ये हे असे दोनच पर्याय का? \n\nरासायनिक खतं किंवा औषधांचा अजिबात वापर न करणाऱ्या सेंद्रिय शेतीचा पर्याय आपण जरी बाजूला ठेवला तरी मग सगळे अरासायनिक पर्याय संपल्यानंतर जिथे रसायनांचा वापर होतो अशी आयपीएम (इंटिग्रेटेडे पेस्ट मॅनेजमेंट) शेती किंवा मग संमिश्र शेती, पिकं बदलण्यासारख्या अरासायनिक पद्धती वापरणारी एनपीएम (नॉन केमिकल पेस्ट मॅनेजमेंट) शेती यांसारखे पर्याय आहेत. \n\nजीएम बियाण्यांचा मुद्दा आल्यावर शेतकऱ्यांच्या बचावार्थ पुढे सरसावणारे शे... उर्वरित लेख लिहा:","targets":"नसणाऱ्या उत्पादनांचं सेवन करायचं आहे, त्या व्यक्तीला कधीच निवड स्वातंत्र्य मिळणार नाही.\n\nसुरक्षेचे मुद्दे \n\nसुरक्षेच्या मुद्द्याकडे पुन्हा येऊयात. बीटी वांगं सुरक्षित आहे हे सांगण्यासाठी तीन मुद्दे मांडण्यात आले आहेत :\n\n1. रतियातला हा शेतकरी आणि त्याच्या परिसरातले इतर शेतकरी गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ हे बियाणं वापरत आहेत आणि त्यांना कोणतेही वाईट परिणाम दिसलेले नाहीत.\n\n2. हे सुरक्षित नाही हे सांगणारे कोणते पुरावे टीकाकारांकडे आहेत?\n\n3. बांगलादेशामध्ये गेली काही वर्षं बीटी वांग्याची शेत होत आहे आणि हे सुरक्षित नसल्याचे कोणतेही पुरावे तिथे समोर आलेले नाहीत. \n\nयाचा वापर आणि परिणाम तीन प्रकारचे असू शकतात. तात्काळ परिणाम - तुम्ही काहीतरी चुकीचं खाल्लं आणि लगेचच तुम्हाला उलटी झाली आणि तुम्ही आजारी पडलात. काही कालावधीनंतर - तुम्ही काही कालावधीसाठी हे जास्त खालं आणि पुढच्या काही महिन्यांत आणि आठवड्यात तुमचं वजन वाढलं. पण अधिक गंभीर परिणाम दिसून यायला कदाचित अजून खूप वेळ लागेल. \n\nदीर्घकालीन वापर आणि त्या वापराचे परिणाम हे ओळखण्यास कठीण असतात पण ते क्षुल्लक असतात, असं मात्र नाही. उदाहरणार्थ, हे परिणाम प्रजनन क्षमतेवर होणारे असतील, तर ते तेव्हाच दिसून येतील जेव्हा आजची लहान मुलं मोठी होऊन त्यांचं वैवाहिक आयुष्य सुरू करतील. आणि तोपर्यंतच्या कालावधीमध्ये सारं काही सुरळीत सुरू असल्यासारखंच भासेल. सिगरेटच्या झुरक्यामुळे कोणीही लगेच मरत नाही आणि इतर सगळेच जण मरतात असंही नाही. पण म्हणून धूम्रपान सुरक्षित आहे, असा त्याचा अर्थ होत नाही. \n\nजीएम बियाण्यांच्या बाबतीतही हेच आहे. पण जीएम बियाणी स्वतःची संख्या वाढवू शकतात. धूम्रपानाबाबत असं घडत नाही. एकदा का ही बियाणी निसर्गात आली, की त्यावर मानवी नियंत्रण राहणार नाही. म्हणूनच ती सुरक्षित आहेत, हे सिद्ध होणं गरजेचं आहे. \n\nआणि हे विविध आणि विशेष चाचण्यांमधून सिद्ध होणं महत्त्वाचं आहे. या चाचण्या फक्त सरकारच करू शकतं. आणि एखादी व्यक्ती किंवा समाजाला या बियाण्यांचा धोका पटवून देण्यास सांगण्यात येऊ नये. \n\nजीएमओजच्या दीर्घकालीन वापराच्या परिणामांचा अभ्यास अजून करण्यात आलेला नाही. ना बीटी वांग किंवा इतर कोणत्या बियाण्यांचा. बांगलादेशातही नाही आणि जगात इतरत्रही नाही. आणि जोपर्यंत दीर्घकालीन वापराच्या परिणामांची स्वतंत्र पहाणी (नियमित वातावरणामध्ये) होत नाही, तोपर्यंत त्यांना परवानगी..."} {"inputs":"...ून तिकडे फिरत राहतो, तसेच एक कथानक हे सर्वदूर पसरत राहील का? \n\nसांस्कृतिक वारशाचा ऱ्हास\n\nया व्यावसायिक चित्रपटाच्या बाजाराच्या व्यवस्थेत मौखिक परंपरेतून आलेल्या अनेक अर्थांचं, अनेक कथांचं काय होईल? एखादीच कथा जेव्हा चित्रपटात रूपांतरित होते, तेव्हा त्याच कथेच्या इतर प्रकारांवर अर्थातच अन्याय होतो, त्या ऐकल्या ऐकवल्या जाईनाशी होतात. त्याचप्रमाणे हे सारं थोतांड, मिथक आहे असं म्हणणारे इतिहासकारही या कथांच्या वैविध्याला दाद देऊ शकत नाहीत. \n\nपद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावरून जम्मू काश्मीरमध्ये एका च... उर्वरित लेख लिहा:","targets":"न ती सारी कथने ऐकता आणि सांगता येतील. \n\nपद्मावती हे एक पूर्ण कल्पनारंजन आहे, हे एक टोक आणि पद्मावती हे आमचं दैवत आहे हे दुसरं टोक यातला सुवर्णमध्ये म्हणजे पद्मावतीच्या कथा ऐकून घेण्यासाठी आणि सांगता येण्यासाठी एक अवकाश निर्माण करणं.\n\nमूळ मुद्दा हा की आपल्या गोष्टी या कधीच तथ्यावर आधारलेल्या नव्हत्या. आपण त्या गोष्टींचा अर्थ मात्र त्या जणू तथ्यात्म आहेत असं समजून लावत आलेलो आहोत.\n\nचित्रपट बनवताना अर्थातच एकच कथानक निवडावं लागत असल्याने 'एक गोष्ट = एक तथ्य' असे एकवचनी आणि एकरेषीय समीकरण होऊन बसते जे कथेच्या अनेकतेचा घात करणारे आहे. \n\nगोष्टींचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा\n\nप्रत्यक्ष लोक कसा अन्वय लावतात, कशा प्रकारे गोष्ट रचतात, कशी सांगतात त्यात त्यांचं मत आणि त्यांची गोष्ट कशी उतरते, इत्यादी अनेक प्रश्न आपण विचारू आणि हाताळू शकलो तर आपण आपल्याविषयी खूप मोलाचं काहीतरी शिकू शकतो. \n\nकाही राज्यांमध्ये पद्मावत चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही.\n\nहे ज्ञान झापडबंद तर्क, तथ्य, वस्तुनिष्ठता यांवर आधारून आपण मिळवू शकणार नाही. एखाद्या वादाकडे पाहताना इतिहासात डोकावण्याऐवजी आपण वाद घालणार्‍यांच्या कथनात डोकावू शकलो तर नेमका त्यांच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे, हे अधिक नीट समजू शकते. \n\nअशा प्रकारे कथनांना प्राधान्य देऊन कथक (कोण बोलते ती व्यक्ती), कथित (काय बोलले जाते ते) यांच्याबद्दलही आपण जास्त उपयुक्त माहिती मिळवू शकतो. 'कथनमीमांसा' किंवा 'नॅरेटिव्ह स्टडीज़' नावाची नवी ज्ञानशाखा ही या पद्धतीचा अवलंब करते. \n\nतिचा प्रभाव आता समाजशास्त्र, इतिहासलेखन, साहित्य-समीक्षा इत्यादी अनेक ज्ञानशाखांवर पडत आहे. समरसता म्हणजे न्यायालयीन निर्णय नव्हे की ऐतिहासिक तथ्यांवर आधारित निष्कर्ष नव्हे, तर एकमेकांचं म्हणणं ऐकून घेण्याचं औदार्य दाखवणेच होय!\n\n(अंशु सिंह या सामाजिक मानवशास्त्राच्या दिल्ली विद्यापीठात संशोधक आहेत. त्या 'सेंटर फर विमेन्स स्टडीज' येथे साहाय्यक संशोधक म्हणून कार्यरत आहेत. लेखातील विचार हे त्यांचे वैयक्तिक विचार आहेत.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ून ते आता उद्धव आणि आदित्य ठाकरेंपर्यंत इथल्या मतदारवर्गाने शिवसेनेला कौला दिला आहे. \n\nपरभणीत राजकीय समीकरणं नेहमीच उथळ व क्षणभंगुर राहिली आहेत. \n\nपरभणीतले निवडून आलेले खासदार पक्ष सोडून का जातात? याविषयी बोलताना परभणीतून प्रकाशित होणाऱ्या 'दैनिक समर्थ दिलासा'चे कार्यकारी संपादक संतोष धारासुरकर सांगतात, \"या मतदारसंघात कायम शिवसेनेचे वर्चस्व असल्याने कुणालाही निवडणुकीत उभे केले तरी निवडून येईल, असा विश्वास पक्ष नेतृत्वाला आहे. त्यामुळे शिवसेनेने हा मतदारसंघ गृहीत धरला आहे\"\n\nपरभणीचे खासदार संजय जा... उर्वरित लेख लिहा:","targets":"हाविद्यालय द्यावे अशीही मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांकडून करण्यात आली. पण धुळे, उस्मानाबाद, चंद्रपूर अशा जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय असताना परभणीला मात्र उपेक्षित ठेवण्यात आल्याची भावना आहे. मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सभा परभणीत घेण्यात आल्या नाहीत यामुळेही नाराजी आहे.\"\n\nहा प्रश्न केवळ खासदार संजय जाधव यांच्यापुरता मर्यादित नाही. राज्यात ठिकठिकाणी शिवसेनेतील अंतर्गत खदखद आणि विशेषत: काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत महाविकास आघीड करून सत्तेत बसल्यानंतर समोर येताना दिसलीय.\n\nउद्धव ठाकरेंचे पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष?\n\nशिवसेनेचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधवांच्या राजीनाम्यात राष्ट्रवादी काँग्रेसमुळे गळचेपी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप केवळ संजय जाधव यांचाच नाहीय तर राज्यभरातून शिवसेनेचे आमदार, खासदार यांच्यात स्थानिक पातळीवर नाराजी आहे.\n\nशिवसेनेच्या आभासी बैठकीत आमदार आणि खासदारांनी कामे होत नसल्याने तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे बोलून दाखवले होते.\n\nरायगडमध्ये शिवसेनेचे तीन आमदार आहेत. पण रायगडच्या पालकमंत्री या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अदिती तटकरे आहेत आणि खासदार सुनील तटकरे आहेत. तेव्हा चक्रीवादळ आणि स्थानिक विषयांत केवळ राष्ट्रवादी काँग्रेसची कामे होत आहेत, अशी तक्रार घेऊन शिवसेनेचे तीन आमदार उद्धव ठाकरेंकडे गेले होते. अखेर, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना मध्यस्थी करावी लागली. \n\nपारनेरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे नगरसेवक फोडले होते. अजित पवारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काही काळातच त्या नगरसेवकांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.\n\nशिवसेना आणि राष्ट्रवादी यांची व्होटबँक समान नसली तरी तुल्यबळासाठी दोघांमध्येही स्पर्धा आहे. दोन्ही पक्ष प्रादेशिक असल्याने कायम एकमेकांचे प्रतिस्पर्धी राहिलेले आहेत.\n\nअजित पवार यांची प्रशासनावर आणि संघटनात्मक बांधणीवरील पकड चांगली आहे. पण उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच प्रशासकीय अनुभव आहे. तसंच कोरोनाच्या आरोग्य संकटामुळे मुख्यमंत्रीम्हणून त्यांचा व्याप वाढला आहे.\n\nयाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार गजानन कदम यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \" महाविकास आघाडी तिन्ही पक्षांची असली तरी उपमुख्यमंत्री अजित पवारांमुळे शिवसेना-काँग्रेसच्या..."} {"inputs":"...ून ते सहजपणे निवडून आले. \n\nशुभेंदू यांची राजकीय कारकीर्द भलेही 1990 च्या दशकात सुरू झाली असली तरी एक पक्षातील महत्त्वाचे नेते म्हणून त्यांचा उदय 2007 साली नंदीग्राममध्ये जमीन अधिग्रहणाविरोधात झालेल्या आंदोलनातून झाला. खासदार म्हणून अतिशय लो प्रोफाइल राहिलेल्या शुभेंदू अधिकारी त्यांच्या संघटनात्मक कौशल्यामुळे हळूहळू पक्षातले पर्यायी सत्ताकेंद्र बनले. \n\n'पक्षात योग्य तो सन्मान मिळाला नाही'\n\nपूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात कोलाघाटमध्ये रुपनारायण नदी ओलांडल्यावरच लक्षात येतं की, इथे अधिकारी कुटुंबाचं वर्च... उर्वरित लेख लिहा:","targets":"जीनामा दिला. तिथे पोटनिवडणूक झाली होती. आपला मतदारसंघ त्यांनी भावाला दिला. त्या निवडणुकीत दिब्येंदू विजयी होऊन संसदेमध्ये पोहोचले. \n\n'पक्ष मजबूत करण्यात महत्त्वाचं योगदान' \n\nराजकीय विश्लेषक प्राध्यापक समीरन पाल सांगतात, \"तृणमूल काँग्रेसला सत्तेपर्यंत पोहोचविण्यात ज्या नंदीग्राम आंदोलनानं महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याचं नियोजन शुभेंदू अधिकारी यांनीच केलं होतं. 2007 साली कांथी दक्षिण मतदारसंघाचे ते आमदार होते. या नात्यानं तत्कालीन डाव्या सरकारच्या विरोधात भूमी अधिग्रहण विरोध समितीच्या बॅनरखाली स्थानिक लोकांना एकत्र करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.\"\n\n\"तेव्हा नंदीग्राममध्ये प्रस्तावित केमिकल हबसाठी जमीन अधिग्रहणाविरोधात आंदोलनाला सुरुवात होईल, अशी चिन्हं दिसत होती. तेव्हा या भागात हल्दियामधील सीपीएम नेते लक्ष्मण सेठ यांचा दबदबा होता. मात्र शुभेंदू यांच्यामुळेच या भागातील सर्वांत शक्तिशाली नेते असलेल्या लक्ष्मण सेठ यांना पराभव स्वीकारावा लागला होता,\" पाल सांगतात. \n\nपाल सांगतात की, जंगलमहल नावानं ओळखलं जाणाऱ्या पश्चिम मेदिनीपूर, पुरुलिया आणि बांकुडा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसला मजबूत जनाधार मिळवून देण्यात शुभेंदू यांचा मोठा वाटा होता.\n\nटीएमसीच्या एका ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितलं, \"2011 मध्ये विधानसभा निवडणुकीत डाव्यांची 34 वर्षांची सत्ता उलथवून लावत सत्ता हस्तगत करणाऱ्या ममता बॅनर्जींनी पक्षाप्रति असलेल्या निष्ठेचा विचार करत अधिकारी कुटुंबाला महत्त्वाची भूमिका दिली. जंगलमहलसोबतच त्यांच्यावर मालदा आणि मुर्शिदाबादची जबाबदारी सोपविण्यात आली. \n\n\"त्यानंतर शुभेंदु यांनी हल्दिया बंदराच्या भागात विशेषतः तिथल्या कामगार संघटनांवर मजबूत पकड मिळवली. त्यामुळे राज्याचं राजकारण आणि टीएमसीमध्ये शुभेंदू यांचं नेतृत्व प्रस्थापित झालं. \n\nनुकतेच टीएमसीमधून भाजपमध्ये गेलेल्या एका माजी मंत्र्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सगळा घटनाक्रम सांगितला. \n\nमहत्त्वाकांक्षेची लढाई?\n\nटीएमसीमध्ये दुसऱ्या स्थानावर असताना मुकुल राय यांनी पूर्व आणि पश्चिम मेदिनीपूर जिल्ह्यातील पक्ष संघटनेमध्ये आपल्या समर्थकांचा समावेश करत शुभेंदू यांना शह देण्याचा प्रयत्न केला. \n\nमात्र 2017 मध्ये मुकुल राय भाजपमध्ये सहभागी झाले. त्यानंतर पक्षात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान अभिषेक बॅनर्जी यांना मिळालं. अभिषेक आणि शुभेंदू यांच्यात संघर्ष सुरू झाला...."} {"inputs":"...ून त्यांनी निर्णय जाहीर केल्याची वेळ निवडली असू शकते. विधानसभेत त्यांना यश मिळालं तर लोकसभा निवडणुकांवर प्रभाव टाकणं सोपं होईल. त्यांचा मुलगा केटीआर यानं तर हैदराबाद लोकसभा मतदारसंघ सोडला तर 17 पैकी 16 जागा त्यांचाच पक्ष जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. (हैदराबादमधून असदुद्दीन ओवेसी निवडून येतात.)\n\nकाँग्रेसनंही निवडणुकांची जोरदार तयारी सुरू केली आहे. कोणकोणत्या योजना जाहीर करता येतील यावर चर्चा सुरू आहे.\n\nएकूणच तेलंगणाच्या आसमंतात निवडणुकांचं वारं वाहू लागलं आहे.\n\nयोजनांचा आधार\n\nकेसीआर आणि त... उर्वरित लेख लिहा:","targets":"याच मंत्रिमंडळातले सहकारी पत्रकारांकडून घेतात. \n\nकेसीआर त्यांना हवं त्यापध्दतीनं घोषणा करतात आणि लोकांकडून त्यावर जाहीर मान्यता घेतात. चर्चा करून सामूहिक जबाबदारीनं निर्णय घेण्यावर त्यांचा विश्वास नाही.\n\nते सचिवालयातही फारच क्वचित जातात. ते त्यांच्या फार्म हाऊसमधूनच दरबार चालवतात, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. त्यांच्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही त्यावरून होणाऱ्या टीकेचाही त्यांच्यावर काही परिणाम होत नाही. \n\nमुलगा, मुलगी आणि पुतण्या यांनाच पुढे आणून घराणेशाही चालवली जात असल्याची टीका झाली तरी ते त्याला कधीही उत्तर देत नाहीत. त्यांना काही सांगायचं असेल तर ते त्यांना वाटेल तेव्हा थेट लोकांनाच सांगतात.\n\nनिवडणुका सोप्या नाहीत...\n\nकल्याणकारी योजनांचा फायदा होईल असं टीआरएसचं म्हणणं आहे. मात्र त्याचवेळी राज्यावरचा कर्जाचा भारही वाढतो आहे. मार्च 2018मध्ये सादर करण्यात आलेल्या बजेटमध्ये तेलंगणाची आर्थिक तूट ही एक लाख 80 हजार कोटींवर गेल्याचं म्हटलं आहे. \n\nराज्यातल्या 119 जागांपैकी टीआरएसला गेल्यावेळी फक्त 65 जागा जिंकता आल्या. वेगवेगळ्या पक्षातून त्यांच्याकडे 25 आमदार आले, त्यामुळे ही संख्या आता 90 झाली आहे. इतर पक्षांमधूनच नव्हे तर काँग्रेस आणि टीडीपीमधूनही आमदार टीआरएसमध्ये आले. हे स्थलांतर इतकं झालं की तेलंगणामध्ये तेलगू देसम पक्षाचं अस्तित्व केवळ नावापुरतंच उरलं आहे.\n\nटीआरएसमध्ये एवढे नेते एकगठ्ठा आल्यानं जागावाटपावरून गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद आतापासूनच उमटू लागले आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमध्येही गटबाजी सुरूच आहे.\n\nतेलंगणा राज्य झाल्यास टीआरएसच काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा शब्द केसीआर यांनी पाळला नाही. या विभाजनाचा काँग्रेसला फायदा झाला नाही. त्याचं सगळं श्रेय टीआरएसलाच मिळालं. \n\nआंध्र प्रदेशात तर काँग्रेसची आणखी वाईट स्थिती झाली आहे. 2014च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तोवर सत्तेत असलेल्या काँग्रेसला तो मोठाच धक्का होता. \n\nतेलंगणामध्ये या पक्षाकडे नेतृत्व नाही. सगळेच नेते झाले आहेत. मुख्यमंत्रापदासाठी दहा दावेदार आहेत. पण टीकाकारांच्या मते, त्यातल्या एकही नेत्याकडे जनमताचा आधार नाही. \n\nकोंडणदराम\n\nतेलंगणा जन समिती हा नवा पक्ष अजून बाल्यावस्थेत आहे. त्या पक्षाचे नेते कोंडणदराम यांची प्रतिमा चांगली आहे. पण त्यांच्याकडे पक्ष चालवण्याचं कौशल्य आणि साधनं आहेत का, या विषयी..."} {"inputs":"...ून पडलंय, त्या जागी मी आता झाड लावलं, तर ते फळ द्यायला 10-15 वर्षं लागणार. मग या कालावधीसाठी आम्हाला कोणाचा पाठिंबा आहे?\" असा सवाल प्रसन्न गोगटे विचारत आहेत.\n\nनुकसानभरपाईसाठी मोजमाप काय?\n\nआंब्याच्या झाडांच्या नुकसानीचं मोजमाप कसं करणार हा त्यांचा प्रश्न आहे.\n\nते म्हणतात- \"मुळात कोकणातल्या आंब्याची एकर किंवा हेक्टरवर गणना होऊ शकत नाही. कारण एक झाड एका गुंठ्यावर देखील असतं. त्यात सपाट जमीन असेल तर क्षेत्रफळानुसार मोजमाप करता येतं. आंब्याची लागवड अनेकदा डोंगर उतारावर असते, त्यामुळे जागा वायाही जाते... उर्वरित लेख लिहा:","targets":"सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक कर्जाची एकूण रक्कम जवळपास 600 कोटींपर्यंत जाते. हे कर्ज माफ झालं तरच दोन वादळांमध्ये जमीनदोस्त झालेला शेतकरी पुन्हा उभा राहण्यास मदत होईल. हे सरकारला करणं शक्य आहे\" अशी मागणी ते करतायत. \n\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्रीवादळाने जवळपास 72 कोटींचे नुकसान केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात फळबागांचं नुकसान 10 ते 12 कोटींचं आहे. नुकसानग्रस्त भागाचे 80 % पंचनामे पूर्ण झाले आहेत, येत्या दोन दिवसात शंभर टक्के पंचनामे पूर्ण होतील, असं सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.\n\nकेंद्र सरकारच्या नियमानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी मदत तात्काळ द्यावी अशी सूचना सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. \n\nआता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यात परिस्थितीचा आढावा घेऊन मदत जाहीर करतील, असंही पालकमंत्र्यांनी म्हटलंय.\n\nवादळग्रस्तांना मदत करताना हात आखडता घेतात - देवेंद्र फडणवीस\n\nकोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना तौत्के चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या जिल्ह्यातील वादळग्रस्तांन नुकसान भरपाई देताना सरकार हात आखडता घेत आहे अशी टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.\n\nशिवसेना कोकणाकडून फक्त घेते आहे बदल्यात कोकणाला फक्त पोकळ घोषणा मिळत आहेत हे काही बरोबर नाही असंही ते म्हणाले आहेत. राज्य सरकार फक्त केंद्राकडे बोट दाखवत आहे, त्याने प्रश्न सुटत नसतात. \n\nचक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या भागातील नागरिकांना सरकारनं तातडीने भरघोस मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. \n\nनिसर्ग चक्रीवादळाची भरपाई अजून मिळाली नाही, आता वर्षभरातच या नागरिकांना दुसरा फटका बसला आहे. आंबा बागायतदारांनाही तातडीनं दिलासा द्यावा अशी मागणीही फडणवीस यांनी केली आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ून भारत सरकार इथं रस्ते बांधत आहे. त्यावरून तणावाचं वातावरण निर्माण झालं असू शकतं, असं सुरक्षा विषयक जाणकार अजय शुक्ला सांगतात.\n\nत्यांनी सांगितलं, \"एरवी शांत असलेले गलवान खोरे आता एक हॉटस्पॉट बनलंय. कारण प्रत्यक्ष नियंत्रण रेषा इथेच आहे, ज्याच्याजवळ भारताने श्योक नदी ते दौलत बेग ओल्डी (डिबीओ) पर्यंत एका रस्त्याचं बांधकाम केलं आहे. लडाखच्या एलएसी भागातील हा भाग सर्वांत दुर्गम आहे.\" \n\nजवळपास सर्वच जाणकार याविषयी सहमती दर्शवतात की चीनच्या सीमा भागात विकासाची मोठी आणि चांगली कामं झाली आहेत. सीमा भाग... उर्वरित लेख लिहा:","targets":"केंद्र सरकारने देशात होणारी थेट परकिय गुंतवणूक म्हणजेच एफडीआयचे नियम त्या शेजारील देशांसाठी आणखी कडक केले ज्यांच्या सीमा रेषा आपआपसात मिळतात. \n\nनवीन नियमानुसार कोणत्याही भारतीय कंपनीत समभाग घेण्यापूर्वी सरकारची परवानगी घेणे अनिवार्य असेल. याचा सर्वाधिक फटका चीनला बसणार आहे. कारण भारताच्या शेजारील देशांपैकी सर्वाधिक व्यापार चीनसोबत होतो. \n\nया निर्णयाच्या प्रमुख कारणांपैकी एक कारण म्हणजे चीनची सेंट्रल बँक 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने भारताची सर्वांत मोठी खासगी बँक 'एचडीएफसी'चे 1.75 कोटी शेअर्स खरेदी केले. यापूर्वीही चीन भारतीय कंपन्यांमध्ये 'बेधडक' गुंतवणूक करत होता. \n\nआंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे जाणकार आणि जामिया मिलिया इस्लामियाचे माजी प्राध्यापक एम. एम. खान यांनी सांगितलं, \"संरक्षण आणि अर्थव्यवस्था हे दोन असे क्षेत्र आहेत जिथे चीन आपले जागतिक वर्चस्व कायम करण्यासाठी परराष्ट्रनीती वेळोवेळी बदलत असतो.\" \n\nत्यांनी सांगितलं, \"कोरोनानंतर जगभरातल्या शेअर बाजारात उलथापालथ झाली आहे. यावेळी चीन मोठ्या देशांमधल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहे. तुम्ही दक्षिण आशियातील देशांकडे पाहा, इन्फ्रास्ट्रक्चर आणि तंत्रज्ञानाच्या मोठ्या कंपन्यांमध्ये चिनी कर्ज किंवा गुंतवणूक आढळते.\" \n\nभारताने अचानकपणे एफडीआय गुंतवणुकीचे नियम बदलले याचा असाही एक अर्थ निघतो की चीनची ही परराष्ट्र नीती भारताला फारशी रुचलेली दिसत नाही. \n\nकोरोना व्हायरस आणि चीन बॅकफूटवर? \n\nजगाला नुकसान पोहचवणारा हा कोरोना व्हायरस कुठून आला? याचा शोध घेण्यात यावा असा प्रस्ताव नुकताच 194 देशांचे सदस्यत्व असलेल्या वर्ल्ड हेल्थ असेंब्लीमध्ये सादर करण्यात आला. इतर देशांप्रमाणे भारतानेही या प्रस्तावाला समर्थन दिलं. \n\nया प्रकरणात चीननं पारदर्शी आणि जबाबदारीनं काम केलं असल्याचं स्पष्टीकरण संमेलनात उपस्थित चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिलं. \n\nशी जिनपिंग यांनी सांगितलं,\"आम्ही जागतिक आरोग्य संघटना आणि संबंधित सर्व देशांना वेळीच सर्व माहिती दिली होती. कोरोनावर नियंत्रण मिळवल्यानंतर चीन कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहे.\"\n\nकोरोना व्हायरसचा स्त्रोत चीन आहे असा टीकाकारांचा रोख आहे तसंच त्यांनी सुरुवातीच्या काळात चुकीची पावलं उचलल्यामुळे व्हायरसचा उद्रेक झाला असंही म्हटलं जात आहे. चीनने याचा पूर्ण ताकदीने विरोध केला आहे. \n\nचीनवर सर्वाधिक टीका अमेरिकेनं केली आहे. जिथे..."} {"inputs":"...ून लोकांची दिशाभूल करण्याचं काम या दोघांनीही केलंय. खरं तर परळीला कॅबिनेट दर्जाचे दोन दोन नेते मिळाले पण परळी मात्र खड्ड्यातच राहिलीये. \n\nगेली विधानसभा असो किंवा नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक असो पंकजा मुंडेचं राजकारण हे गोपीनाथ मुंडेंच्या नावानं मतं मागण्याचं भावनिक राजकारण आहे. तर पंकजा मुंडेंवर आरोपाच्या फैरी झाडत धनंजय मुंडेंनी आपलं राजकारण केलंय.\"\n\nदिव्य मराठीचे प्रतिनिधी धनंजय आढाव यांच्यामते येती निवडणूक दोन्ही भावा बहिणींसाठी अस्तित्वाचा प्रश्न असेल. \n\nत्यांच्यानुसार, \"गेल्या तीन निवड... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं अवघड आहे. \n\nगेल्या पाच वर्षांत अनेक गोष्टी घडल्यात आणि या सगळ्यांचा परिणाम येत्या निवडणुकीत बघायला मिळेल. पण भावा बहिणीच्या आरोपप्रत्यारोपाच्या राजकारणाला जरी परळीची जनता कंटाळली असली तरी त्यांच्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नाहीये, हेच परळीचं वास्तव आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ून विविध हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची तपासणी आणि उपचार होत असल्याची माहिती 2018मध्ये लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिली होती. या रुग्णांच्या उपचारांसाठी सर्जरी, रेडिओथेरपी, किमोथेरपी आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच वेदना कमी करणाऱ्या सुविधा देत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. \n\nजीवनशैली, लोकांमध्ये वाढणारी स्थूलता, सरासरी आयुष्यमानात वाढ आणि तपासणीसाठीच्या सुविधांमध्ये झालेली वाढ यासगळ्यांमुळे भारतात कॅन्सरची प्रकरणं जास्त आढळत असल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही यामागची कारणं आहेत.\"\n\nभारतामध्ये वजन वाढताना पोटावर चरबी जमा होते त्यामुळे पित्ताशय, स्तनांचा कॅन्सर आणि कोलोन कॅन्सरची प्रकरणंही आढळत असल्याचं डॉ. राजेश दीक्षित सांगतात. \n\nप्रदूषणाचा परिणाम\n\nगेल्या वर्षी दिल्लीतल्या गंगाराम हॉस्पिटलमधील छातीचे सर्जन आणि लंग केअर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार यांनी 28 वर्षांच्या एका महिलेला झालेल्या फुफ्फुसांच्या कॅन्सरबाबत सांगितलं होतं. या महिलेने कधीही धूम्रपान न करूनही तिला चौथ्या स्टेजच्या लंग कॅन्सर झाल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.\n\nयामागे दिल्लीतलं प्रदूषण कारणीभूत आहे का, असं त्यांना विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं, की या महिलेच्या कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याने कधीही धूम्रपान केलेलं नाही. त्यामुळे हे दिल्लीतल्या प्रदूषणामुळेच झाल्याचं मान्य करण्याशिवाय पर्याय नाही. \n\nएम्सचे डॉक्टर एस. व्ही. एस. देवही लंग कॅन्सरसाठी धुम्रपानाखेरीज प्रदूषणही जबाबदार असल्याचं म्हणतात. \n\nअर्थव्यवस्थेवर परिणाम\n\n2035 पर्यंत कॅन्सरची प्रकरणं वाढतील आणि ही संख्या 10 लाखांवरून वाढून 17 लाख होईल असं लॅन्सेट जर्नलमध्ये म्हटलंय. \n\nतर जर्नल ऑफ क्लिनिकल ऑन्कॉलॉजीनुसार भारतामध्ये 18 लाख रुग्णांमागे फक्त 1600 तज्ज्ञ उपलब्ध आहेत. म्हणजे सरारसी 1125 कॅन्सर रुग्णांसाठी एक कॅन्सर तज्ज्ञ. \n\n'नव्या'चे संस्थापक आणि चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर नरेश एम. राजन यांच्यामते कॅन्सरमुळे अर्थव्यवस्थेवर दोन प्रकारे परिणाम होतो - एक तर त्या रुग्णाचं कुटुंब आणि दुसरं म्हणजे भारताचं आरोग्य बजेट. \n\nयासाठीच नॅशनल कॅन्सर ग्रिड (NCG)ची स्थापना करण्यात आली आहे. एनसीजी देशभरातल्या सरकारी आणि बिगर-सरकारी हॉस्पिटल्सचा गट आहे. या गटाने 'नव्या'ची स्थापना केली असून ही संस्था रुग्ण आणि गरजूंपर्यंत तज्ज्ञ आणि त्यांचे उपचार पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते. \n\nजर एखाद्या कुटुंबातील एक व्यक्ती कॅन्सरपीडित असेल तर त्याच्या उपचारांसाठी 40-50% लोक कर्ज घेतात किंवा मग घर विकतात. 3 ते 5 टक्के लोक या उपचारांमुळे दारिद्र्यरेषेखाली जातात असं लॅन्सेटमध्ये म्हटलंय. \n\nपण केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या यादीत कॅन्सरचाही समावेश करण्यात आल्याने लोकांना याचा फायदा होईल असं डॉक्टर्सना वाटतंय. \n\nसरकारने 2018मध्ये आयुष्यमान भारत योजना सुरू केलीय. याद्वारे रोगांच्या उपचारासाठी मदत केली जाते. यामध्ये आता..."} {"inputs":"...ून स्पष्टीकरण दिलं. \n\nते म्हणाले, \"आम्ही कुठलाच झेंडा उतरवला नाही. आम्ही आमचा 'निशान साहीब' आणि 'किसान मजदूर एकता' यांचे झेंडे तिथे लावले. ही केवळ माझी एकट्याची कारवाई नव्हे तर तिथे उपस्थित सर्वांचाच संताप होता. मी कुणालाच पुढे घेऊन गेलो नाही. सगळं आवेशात घडलं. कुणालाही भडकवलं नव्हतं.\"\n\nकौटुंबिक पार्श्वभूमी\n\nपंजाबमधल्या मुक्तेसर साहिब जिल्ह्यातील उदेकरण हे दीप सिद्धूंचं मूळ गाव. दीप सिद्धू यांचे वडील सरदार सूरजित सिंह वकील होते आणि आम्ही सहा भावंडं होतो, असं दीप यांच्या भटिंडामध्ये राहणाऱ्या काक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये काम केलं. \n\nसनी देओलच्या अनेक सिनेमांचं दिग्दर्शन करणारे गुड्डू धनोआ यांनीच 'रमता जोगी' सिनेमाचंही दिग्दर्शन केलं होतं. मात्र, या सिनेमाने दीप यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. \n\nयानंतर 2019 साली दीप सिद्धू पंजाबीमधले ज्येष्ठ अभिनेते गुगू गिल यांच्यासोबत 'साडे ओले' या सिनेमात झळकले. 2020 साली अमरदीप सिंह यांच्या दिग्दर्शनाखाली जोराचा दुसरा भाग 'जोरा, सेकंड चॅप्टर' रिलीज झाला. पहिल्या सिनेमाप्रमाणेच या सिक्वेलमध्येही धर्मेंद्र होते आणि गुगू गिल यांचीही एन्ट्री या सिक्वेलमध्ये झाली. \n\nजोरा नावाच्या या दोन्ही सिनेमांमध्ये दीप सिद्धू यांनी एका गँगस्टरची भूमिका बजावली आहे. \n\nदीप सिद्धू आणि देओल कुटुंब\n\nदीप सिद्धू यांचे देओल कुटुंबीयांसोबत असलेल्या संबंधांबाबत सनी देओल आणि दीप सिद्धू यांनी वेगवेगळे दावे केले आहेत.\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या दीप सिद्धू यांच्या फोटोच्या आधारावर दीप सिद्धूंवर भाजप आणि संघाचा अजेंडा रेटत असल्याचे आरोप होत आहेत. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही दीप सिद्धू यांचा तो फोटो ट्वीट केला आहे. \n\nदीप सिद्धू यांनी एका जुन्या फेसबुक लाईव्हच्या व्हीडिओत सनी देओल यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान आपण भाजपशी जोडलो गेल्याचं म्हटलं होतं. त्यांनी भाजपच्या 'दिग्गज' नेत्यांच्या भेटीही घेतल्या आहेत.\n\nआपल्याला भाजपमध्ये सामील करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, वैचारिक मतभेद असल्याने आपण नकार दिल्याचं दीप सिद्धूंचं म्हणणं आहे. दीप सिद्धू यांच्या फेसबुक प्रोफाईलवर धर्मेद्र, सनी आणि बॉबी देओलसोबतचा त्यांचा फोटोही आहे.\n\nमात्र, लाल किल्ल्यावरच्या घटनेनंतर सनी देओल यांनी स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबाचा दीप सिद्धूंशी संबंध नसल्याचं ट्वीट केलं आहे. \n\nदेओल लिहितात, \"आज लाल किल्ल्यावर जे घडलं ते बघून मी व्यथित झालो आहे. मी 6 डिसेंबर रोजीच ट्वीटरवर माझा किंवा माझ्या कुटुंबाचा दीप सिद्धुंशी कुठलाच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं होतं.\"\n\n6 डिसेंबर रोजी सनी देओल यांनी ट्वीट करत शेतकरी आंदोलन हे शेतकरी आणि सरकार यांच्यातला परस्पर मुद्दा असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, दीप सिद्धूवरही स्पष्टीकरण दिलं होतं.\n\nया ट्वीटमध्ये त्यांनी एका निवदेनाचा फोटोही शेअर केला होता. त्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, \"निवडणुकीवेळी माझ्या सोबत असलेले दीप सिद्धू बराच काळापासून माझ्या सोबत नाहीत. ते जे करत आहेत ते..."} {"inputs":"...ून हाफकिन यांनी ब्रिटिशांऐवजी भारतीय डॉक्टर व सहायकांच्या चमूसोबत काम करायला सुरुवात केली. चौधरी, घोष, चॅटर्जी व दत्त यांच्यासह अनेक डॉक्टरांचा या चमूमध्ये सहभाग होता. लसीकरणशास्त्राच्या जगतामध्ये त्यांनी एक नवीन क्लृप्तीही शोधून काढली होती. आपण सुरक्षित लस तयार केली आहे, हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी सार्वजनिकरित्या आधी स्वतःला इंजेक्शन टोचून दाखवले.\n\n\"सुरुवातीला लोकांनी प्रतिकार केला असला, तरी नंतर हाफकिन यांच्या पटकीवरील लशीसाठी कलकत्त्यातील झोपडपट्ट्यांमध्ये रांगा लागल्या होत्या, अगदी दिवसभर र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी करण्यात आलं, पण अखेरीस त्यांची सुटका झाली.\n\nपॅरिसमधील लुई पाश्चर इन्स्टिट्यूट\n\nहाफकिन यांनी 1888 साली त्यांच्या मायदेशाचा निरोप घेतला. त्यानंतर अल्पकाळ त्यांनी जीनिव्हामध्ये शिक्षकाची नोकरी केली, मग पॅरिसमध्ये लुई पाश्चर इन्स्टिट्यूटमध्ये सहायक ग्रंथपाल म्हणून ते नोकरी करू लागले. त्या काळी जगातील सूक्ष्मजीवशास्त्रीय संशोधनाचं आघाडीचं केंद्र म्हणून या इन्स्टिट्यूटची ख्याती होती. ग्रंथालयातील कामामधून मोकळा वेळ मिळाल्यावर हाफकिन व्हायलिन वाजवायचे किंवा सूक्ष्मजीवशास्त्रीय प्रयोगशाळेत प्रयोग करायचे. \n\nपाश्चर व जेनर यांच्या कामाचा आधार घेत हाफकिन यांनी केलेल्या प्रयोगांमधून असं लक्षात आलं की, पटकीचे दंडाणु गिनी पिगच्या उदरकोशातून पुढे नेल्यानंतर- एकूण 39 वेळा त्यांनी ही प्रक्रिया पार पाडली- त्यांना सबळ किंवा 'उच्च' स्तरावरील पटकीचा संवर्ध सापडला. मग उष्णतेचा वापर करून हा संवर्ध त्यांना सौम्य करता आला. सौम्य झालेल्या सूक्ष्म जंतूचं इंजेक्शन दिल्यावर, त्यानंतर उच्चस्तरीय सूक्ष्म जंतूचं इंजेक्शन दिल्यावर गिनी पिग पटकीच्या प्राणघातक हल्ल्यापासून संरक्षित झालं.\n\nया वेळेपर्यंत पटकीसारखे आजार दुर्गंधीयुक्त हवेतून वाहत जात असल्याचे मानले जात होते आणि त्यावर \"विशाल प्रभावव्याप्तीचे उपचार\" केले जात असत, असं प्राध्यापक चक्रवर्ती सांगतात (\"संबंधित व्यक्तीला आंघोळ घातली जात असे किंवा वाफेमध्ये ठेवलं जात असे, यात ती व्यक्ती अर्धमेली होत असे, किंवा सगळीकडे कार्बोलिक अॅसिड फवारलं जात असे\".) पण हाफकिन व इतरांच्या कामामुळे या आजाराच्या व्यवस्थापनाला एक विशिष्ट दिशा मिळाली- एक विषाणू किंवा सूक्ष्म जंतू जोपासून व सौम्य करून शरीराला लक्ष्य ठेवून त्याचा वापर करायचा, असे उपचार होऊ लागले.\n\nपॅरिसमध्ये गिनी पिगवर यशस्वी प्रयोग केल्यानंतर हाफकिन यांनी तेच निष्कर्ष उंदरांमध्ये व नंतर कबुतरांमध्येही पडताळून पाहिले. आता ते मानवी चाचणीसाठी तयार होते.\n\n18 जुलै 1892 रोजी हाफकिन यांनी सौम्यकरण झालेल्या पटकीचं इंजेक्शन स्वतःला टोचून जीवघेणी जोखीम उचलली. त्यांना काही दिवस ताप आला, पण त्यातून ते पूर्णतः बरे झाले, आणि मग तीन रशियन मित्रांना व त्यानंतर इतर अनेक स्वयंसेवकांना त्यांनी लस दिली. त्यातील कोणालाही त्यांच्याहून अधिक गंभीर परिणाम सहन करावे लागले नाहीत, त्यामुळे ही लस व्यापक स्तरावर चाचणीसाठी तयार असल्याची हाफकिन यांची खात्री पटली.\n\nपण..."} {"inputs":"...ूप दिलं, असं चव्हाणके म्हणाले. \n\nइतकंच नव्हे तर या संघटनेने कार्यक्रमात सहभागी व्हावं, असं सांगत त्यांनी संघटनेला निमंत्रितही केलं. \n\nराजकीय विश्लेषक तहसीन पुनावाला यांनी या कार्यक्रमाविरुद्ध दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. \n\nयासोबतच पुनावाला यांनी न्यूज ब्रॉडकास्टिंग असोसिएशनचे (NBA) अध्यक्ष रजत शर्मा यांनासुद्धा एक पत्र लिहून या कार्यक्रमाचं प्रसारण रोखण्याची आणि सुदर्शन न्यूज तसंच त्यांच्या संपादकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. \n\nदिल्लीच्या जामिया मिल्लिया युनिव्हर... उर्वरित लेख लिहा:","targets":"बीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ूरेटरही (कृत्रिम श्वासोच्छवास देणारी मशीन) नव्हतं, असं जेसिका यांनी सांगितलं. \n\nलूकसला सोबराल येथील पेडियाट्रिक इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये पाठवण्यात आलं. ते तिथून दोन तासांच्या अंतरावर होतं. तिथं गेल्यानंतर लूकसला मल्टी-सिस्टिम सिंड्रोम (MIS) ची समस्या जाणवत असल्याचं समजलं.\n\nMIS म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती मर्यादेपेक्षा जास्त सक्रिय होते. त्यामुळे अंतर्गत भागात महत्त्वाच्या अवयवांमध्ये सूज येते. \n\nतज्ज्ञांच्या मते, सहा आठवड्यांपेक्षा जास्त वयोगटातील बालकांमध्ये कोरोना संसर्ग ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोती. हे औषध अत्यंत महागडं आहे. पण सुदैवाने एका रुग्णाने या औषधाचा एक डोस रुग्णालयाकडे दिला होता. \n\nलूकसची तब्येत अत्यंत गंभीर असल्याने इम्युनोग्लोबुलिनच्या आणखी एका डोसची गरज होती. त्याच्या शरिरावर आता लाल डाग पडू लागले. त्याला ताप चढू लागला. श्वासोच्छवास घेण्यासाठी त्याला कृत्रिम यंत्रणेची गरज होती. \n\nलूकसच्या तब्येतील थोडी सुधारणा झाली. तो स्वतःहून श्वास घेऊ लागला. त्यामुळे डॉक्टरांनी ट्यूब हटवली. शुद्धीवर आल्यानंतर लूकसला एकटं वाटू नये यासाठी त्यांनी जेसिका आणि इजरायल यांना व्हीडिओ कॉल केला. \n\nजेसिका म्हणाल्या, त्याने आमचा आवाज ऐकल्यानंतर रडायला सुरू केलं. आमच्या बोलण्यावर आमच्या मुलाने दिलेली ती शेवटची प्रतिक्रिया होती. पुढच्या व्हीडिओ कॉलमध्ये मात्र मुलामधला सगळा त्राण निघून गेल्यासारखा तो वाटला. डॉक्टरांनी आम्हाला CT स्कॅन करण्यास सांगितलं. त्यामध्ये लूकसला स्ट्रोक आल्याचं निदर्शनास आलं. \n\nदुसरीकडे जेसिका-इसरायल यांना लूकसच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्याला ICU मधून बाहेर काढून जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात येईल, असंही डॉक्टरांनी सांगितलं होतं. \n\nजेसिका म्हणतात, \"मी त्यादिवशी माझा मोबाईल सायलेंट करून ठेवला होता. लूकस माझ्या स्वप्नातही आला. तो माझ्या नाकाचं चुंबन घेत होता. माझ्यासाठी ती प्रेम आणि समर्पणाची भावना होती. मी दुसऱ्या दिवशी अत्यंत आनंदाने उठले. मोबाईल पाहिला तर डॉक्टरांचे 10 मिस कॉल होेते. \n\nजेसिका यांनी कॉल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं, \"लूकसच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजनची पातळी अत्यंत वेगाने खाली घसरत चालली होती. सकाळी त्याची प्राणज्योत मालवली आहे.\"\n\nजेसिका यांच्याकडून जनजागृती\n\nलूकसची कोव्हिड चाचणी मे महिन्यातच पहिल्यांदा रुग्णालयात गेल्यानंतर करण्यात आली असती तर आज तो जिवंत असला असता, असं जेसिका यांना अजूनही वाटतं. \n\nत्या म्हणतात, \"डॉक्टरांनी कोव्हिड झाल्याचं मान्य केलं नाही तर त्याची खात्री पटवण्यासाठी आपण कोरोना चाचणी करून घ्यायलाच हवी. एक लहान मूल त्याला कसं वाटतंय याबाबत सांगू शकत नाही. त्यामुळे आपण चाचणीचा आधार घेणं कधीही चांगलं.\"\n\nयोग्य उपचारास विलंब झाल्यामुळेच लूकसची तब्येत इतक्या गंभीर स्वरुपात बिघडली. लूकसला अनेक अडचणी येऊ लागल्या होत्या. त्याचं फुफ्फुस फक्त 70 टक्के काम करत होतं. हृदय 40 \n\nटक्क्यांपर्यंत निकामी झालं होतं. पण तरीसुद्धा त्याला वाचवणं शक्य..."} {"inputs":"...ूळ लाडावलेली पिकं'\n\nगव्हासोबतच तांदूळ हेही भारतीयांच्या अन्नातील प्रमुख खाद्यान्न असल्यानं भात लागवडीलाही प्रोत्साहन देण्यात आलं. पिकांच्या उत्पादनाला आर्थिक सुरक्षितता देण्यात आली.\n\nत्यासाठी भारत सरकारनं 1966-67 सालापासूनच कमिशन फॉर अॅग्रिकल्चर कॉस्ट्स अँड प्राईस (CACP) च्या किमान आधारभूत किंमत (MSP) देण्यास सुरुवात केली आणि भारतीय अन्न महामंडळाच्या माध्यमातून गहू-तांदळाची खरेदीही सुरू केली.\n\nMSP देण्यमागमचा हेतू स्पष्ट करताना कृषी आणि पर्यावरण विषयांचे अभ्यासक अतुल देऊळगावकर सांगतात, \"गहू आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बफर स्टॉक हा आणीबाणीच्या स्थितीसाठी राखीव ठेवला जातो. म्हणजे नैसर्गिक संकट आल्यास देशातील जनतेला अन्नधान्याची कमतरता भासू नये म्हणून हा बफर स्टॉक असतो. \n\nहे दोन्ही स्टॉक किती असावे, याचे मापदंड सरकार दर काही वर्षांनी घालून देतं. आता चालू असलेले मापदंड 2005 साली सरकारने घालून दिले आहेत. म्हणजे, तेवढा स्टॉक सरकारकडे असला पाहिजे, असा त्याचा अर्थ होतो. आपल्याला खालील तक्त्यावरून लक्षात येईल की, आता सरकारकडे किती स्टॉक असला पाहिजे :\n\nDepartment of Food & Public Distribution, India\n\nपण भारतात बफर स्टॉक किंवा ऑपरेशनल स्टॉकसाठी जो मापदंड देण्यात आला आहे, त्याची सीमारेषा कायमच ओलांडली जाते. आपण 2020 च्या जानेवारी, एप्रिल आणि जुलै या महिन्यांची आकडेवारी भारतीय अन्न महामंडळाने जाहीर केलीय. गहू आणि तांदूळ यांचा एकत्रित साठा आता किती होता, हे आपण पाहू.\n\nआपण केंद्र सरकारने घालून दिलेले मापदंड आणि भारतीय अन्न महामंडळाने खरेदी केलेले गहू-तांदूळ याची तुलना केल्यास सहज लक्षात येतं की, किती प्रमाणात अतिरिक्त साठा सरकारच्या कोठारांमध्ये होता आणि आजही आहे.\n\nवरील आकडेवारीतील जुलै 2020 ची खरेदी पाहिल्यास लक्षात येईल, यंदा जुलै 2020 मध्ये सरकारने 821.62 लाख मेट्रिक टन गहू-तांदूळ खरेदी केलं. मात्र, प्रत्यक्षात 411.20 लाख मेट्रिक टन खरेदीची आश्यकता होती. मात्र, दुप्पट खरेदी सरकारने केली आहे.\n\nगहू-तांदळाचं उत्पादन वाढण्याचं कारण काय?\n\nसाधरण 2000 सालापर्यंत मागणी आणि पुरवठा यात समतोल होता. मात्र, गेल्या 20 वर्षांच्या काळात असमतोल वाढला आणि अधिकचा साठा साठू लागला, असं मत कृषीविषयक पत्रकार राजेंद्र जाधव यांच आहे.\n\n\"तंत्रज्ञान विकसित होत गेलं आणि उत्पादन वाढत गेलं. राजस्थानात मोहरी, मध्य प्रदेशात सोयाबीन घेणाऱ्या शेतकऱ्यांना वाटलं की, आपली हानी होतेय. मग सुरक्षित उत्पादन काय, तर गहू आणि तांदूळ. मग हे शेतकरीही बरेच गहू-तांदळाकडे वळले. राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशात गहू उत्पादन वाढलं. आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये तांदूळ वाढलं. इथलं गहू-तांदूळ सरकार खरेदी करतं, मग इतर शेतकरी विचारू लागले की, पंजाब-हरियाणातल्या शेतकऱ्यांकडून गहू-तांदूळ खरेदी करता, मग आमच्याकडून का नाही? म्हणून त्यांच्याकडूनही घेतलं जातं.\"\n\nभारतातील गहू-तांदळाचे उत्पादन आणि सरकारची खरेदी\n\nपण उत्पादन इतकं वाढलं की भारत सरकार आता सगळा गहू-तांदूळ विकत घेऊ शकत..."} {"inputs":"...ूवात केली. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर विरोधी पक्ष मोदींना कुठलाही राजकीय फायदा मिळू नये यासाठी प्रयत्नशील होता. मात्र बालाकोट एअर स्ट्राईकनंतर विरोधकांनाही सरकारला पाठिंबा देणं बंधनकारक झालं. \n\nपण आता विरोधक आणि सत्ताधारी दोघांनीही पुलवामा हल्ल्याचं राजकारण सुरू केल्यानं पाठिंबा देण्याची सक्तीही उरली नाही. \n\nकाही पक्षांनी एअर स्ट्राईकवर संशय व्यक्त करत सरकारवर टीकेची झोड उठवली तर काहींनी इतक्या स्फोटकांसह आत्मघातकी हल्लेखोर आदिल डार CRPFच्या ताफ्यात कसा घुसला असा प्रश्न विचारला. \n\nअर्थात असे आरोप करण... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nत्यामुळे प्रश्न असा आहे की राष्ट्रवादाच्या पाठीमागे जाऊन जनता मोदींना मतं देणार की नोकऱ्या, शेतीच्या समस्या यावर गांभीर्यानं विचार करणार ? तर त्याचं उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल. सध्या विरोधकांना आपलं लक्ष्य साधण्यासाठी योग्य मुद्द्यांवर भर देऊन रस्ता शोधणं आणि एकजूट कायम ठेवण्याची गरज आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ृंदा यांनी न्यायालयाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पुढे म्हटलं आहे की, पोलिसांच्या 150 जणांच्या तुकडीला घेऊन ड्रग माफियाविरुद्ध कारवाई करण्यात आली. \n\n'आम्हाला त्याच्याविरुद्ध पुरावे मिळाले होते. जोऊ यांच्याकडे 4.595 किलो हेरॉईन पावडर, 2,80,200 वर्ल्ड इज योर्स म्हणजेच नशेच्या गोळ्या आणि 57 लाख 18 हजार रोख रक्कम आढळली होती. याव्यतिरिक्त 95 हजारांच्या जुन्या नोट्यांसह अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या होत्या.'\n\n'छापा टाकण्यात आला तेव्हा आरोपीच्या घरात हे सगळं सापडलं. त्यावेळी त्याने आपण हे प्रकरण इ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ओरडत म्हणाले, की तुम्हाला यासाठी शौर्यपदकाने सन्मानित केलं आहे का? त्यांनी खासकरून मला आणि एसपीपी यांना आदेश देताना म्हटलं की, पदाची गोपनीयता नावाचा काही प्रकार असतो. पदाचं जे कर्तव्य असतं ते निष्ठापूर्वक निभावल्याबद्दल मला ओरडण्यात का आलं हे मला अद्याप समजलेलं नाही.\" \n\nमुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी\n\nकाँग्रेसने नैतिकतेच्या मुद्यावर मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मणिपूर प्रदेश युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी शुक्रवारी (17 जुलै) राजधानी इंफाळमध्ये आंदोलन केलं. काँग्रेसचे नेते जिल्हा स्वायत्तशासी परिषदेचे माजी चेअरमन यांनी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. \n\nबीरेन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. कोणतीही व्यक्ती न्यायालयाच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाही याची तुम्हाला कल्पना आहे. न्यायव्यवस्था आपलं काम करते आहे. \n\nते पुढे म्हणाले, \"ड्रग्सविरुद्धची सरकारची लढाई कठोरपणे सुरू आहे. ही मोहीम अशीच सुरू राहील. बेकायदेशीर काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला सोडलं जाणार नाही. मग तो कोणाचा मित्र असो किंवा नातेवाईक.\"\n\nमुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनानंतरही याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी समाजाच्या विविध स्तरातून होत आहे. अनेक संघटनांनी राज्यपालांच्या माध्यमातून हे प्रकरण राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यासमोर मांडलं आहे. \n\n'बृंदा यांनी जबरदस्त काम केलं आहे'\n\nमणिपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप फनजौबम यांच्या मते हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे. मणिपूरमध्ये ड्रग्सचा पसारा वाढतो आहे. अशा वेळी महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या आरोपांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने ड्रग्ज माफिया आणि त्यांच्याशी निगडीत सत्ताधारी पक्षातील लोकांचं साटंलोटं न्यायालयासमोर सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं आहे. पोलिसांवर दबाव आणला जाऊ शकतो हे खरं आहे. त्यामुळे याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. \n\nप्रदीप यांच्या मते बृंदा यांनी महिला पोलीस अधिकारी म्हणून ड्रग्सचं रॅकेट रोखण्यासंदर्भात खूप काम केलं आहे. याआधीही त्यांनी ड्रग्सविरोधात मोहीम चालवून अनेकांना अटक केली होती. \n\nतूर्तास मणिपूर सरकारने बृंदा यांची नारकोटिक्स अँड अफेअर्स ऑफ बॉर्डर ब्युरो विभागातून बदली केली आहे. त्यांची..."} {"inputs":"...ृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत तसा हिशेब लिहून ठेवला होता. \n\n\"आमच्याकडे 6 एकर शेती आहे. शेतीला पाणी देण्यासाठी 4 विंधन विहिरी (बोअरवेल) खोदल्या. मात्र त्यातल्या 3 विहिरींना पाणीच लागलं नाही. पाऊस नसल्यामुळे चौथ्या विहिरीतही पुरेसं पाणी नाही. आम्ही तीन एकरांमध्ये टोमॅटो तर उरलेल्या तीन एकरांमध्ये भुईमूग लावला. आम्हाला वाटलं टोमॅटोच्या पिकातून सर्व कर्ज फेडता येईल. या आशेवर सगळं पाणी टोमॅटोला दिलं. त्यामुळे भुईमूगाला पाणी देता आलं नाही. पाणी दिलं नाही आणि पाऊसही नाही. त्यामुळे भुईमूग पूर्ण वाळला,\"... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर 1 लाख 73 हजार रुपयांचं खासगी कर्ज होतं, अशी माहिती माधव्वाने दिली. काही खासगी सावकार या कर्जफेडीसाठी मल्लप्पावर सतत दबाव टाकत होते. \n\nकर्ज आणि फेडलेल्या रकमेची माहिती\n\nमरेक्का यांनी सांगितलं, \"एक सावकार कर्जवसुलीसाठी माणूस पाठवेन, अशी धमकी देऊन गेला होता. असं झालं तर आपली बेअब्रू होईल, अशी भीती कदाचित त्यांना वाटत असावी. त्या सावकाराकडून त्यांनी फक्त दहा हजार रुपये घेतले होते.\"\n\nत्या दिवशी सकाळी ते गुरं घेऊन शेतावर जाणार एवढ्यात एक माणूस त्यांच्या घरी गेला होता. त्याने काहीतरी सांगितलं आणि मल्लप्पा त्याच दिवशी दुसऱ्या गावी गेले. मात्र कधी परतलेच नाही. त्या दिवसाची आठवण करून त्यांच्या बायकोला हुंदके अनावर झाले होते. \n\n'माझ्याकडे वेळ नाही'\n\nआम्ही अनंतपूरहून आमच्या परतीच्या प्रवासात कल्याणदुर्गम गावीही जाऊन आलो आणि ज्या फोटोग्राफरने मल्लप्पांचा फोटो लॅमिनेट केला होता, त्याला भेटलो. \n\nत्यांचं नाव गोविंदू. फोटोग्राफीसोबतच ते फ्रीलान्स रिपोर्टर म्हणूनही काम करतात. आम्ही मल्लप्पाविषयी विचारपूस करण्यासाठी कॉल केला तेव्हा त्यांनी आम्हाला त्यांच्या स्टुडिओमध्ये भेटायला बोलावलं. दुःखी अंतःकरणाने त्याने त्या दिवशी घडलेला संपूर्ण प्रसंग सांगितलं.\n\nगोविंदू\n\n\"मल्लप्पा एक दिवस माझ्याकडे आले आणि स्वतःचा फोटो लॅमिनेट करून द्यायला सांगितला. मी त्यांच्याकडून अॅडव्हान्स घेतला आणि फोटो घ्यायला दोन दिवसांनंतर या, असं सांगितलं. ते दोन दिवसांनंतर आले. पण मी फोटो लॅमिनेट केलेला नव्हता,\" गोविंदू सांगत होता. \n\n\"त्यांनी मला तात्काळ फोटो लॅमिनेट करायला सांगितलं आणि म्हणाले हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते आणखी वाट बघू शकत नाही. मी त्यांना म्हटलं जुना फोटो लॅमिनेट करण्याऐवजी तुम्ही नवा फोटो काढा. मात्र ते नकार देत म्हणाले, \"'माझ्याकडे वेळ नाही. कृपा करून लवकरात लवकर फोटो द्या.' मी माझं सगळं काम बाजूला ठेवलं आणि फोटो लॅमिनेट केला. ते साडे अकरा-बाराच्या जवळपास आले आणि त्यांनी फोटो घेतला,\" त्याने सांगितलं. \n\n\"मी एका शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी स्थानिक वर्तमानपत्रात वाचली आणि त्या दिवशी मी ज्यांचा फोटो लॅमिनेट करून दिला ते हेच होते, हे लगेच लक्षात आलं. ते पहिल्यांदा आले तेव्हा मी त्यांना दोन दिवसांनी या म्हणून सांगितलं होतं. मी त्यांचा मृत्यू केवळ दोन दिवस थांबवू शकलो होतो,\" सांगताना गोविंदूलाही गहिवरून आलं होतं. \n\nकर्जमाफीने दिला असता..."} {"inputs":"...ृत्वाखाली काँग्रेस-PDPचं सरकार स्थापन झालं. शेख सरकारने तिथे भूमी सुधार योजनेअंतर्गत आपल्या परिसराला समृद्ध केलं तर मुफ्तीच्या पहिल्या सरकारने दहशतवादाने पछाडलेल्या काश्मीरला थोडा दिलासा मिळाला. \n\nपरिस्थिती बऱ्यापैकी सुधारली. त्या परिस्थितीची सध्याच्या केंद्र सरकारने वाताहत केली आहे. आता परिस्थिती पुन्हा 2002 सारखी झाली आहे. \n\nस्वतःच्या खुर्चीला धोका निर्माण होताच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणीची घोषणा झाली.\n\nदुसऱ्या बाजूला बहुतांश वेळ बहुमताचं सरकार असलेल्या उत्तर प्रदेश आणि मध्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"रू आहे, हेही डोवाल यांना सांगायला हवं. CBIच्या मुख्यालयात दोन दिवसांपूर्वी झालेली 'सर्जिकल स्ट्राईक' काही सामान्य घटना नव्हती. आणि ज्या घाईगडबडीत एका वादग्रस्त आणि संघाच्या 'लाडक्या' अधिकाऱ्यास संस्थेची धुरा देण्यात आली, ते लोकशाहीला शोभणारं नाही. \n\nराज्यघटनेनुसार सरकार पाच वर्षांसाठी निवडलं जातं. मात्र ते 10 वर्षांच्या गोष्टी करत आहेत, 2022 पर्यंतच्या योजना जाहीर करत आहेत. मात्र ते जनादेशाशिवाय कसं शक्य आहे?\n\nडोवाल यांनी ठामपणे मांडलेले मुद्दे या तीनही तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात.\n\nडोवाल यांना कठोर निर्णय घेणारं सरकार हवंय. म्हणजे नोटाबंदी सारखे निर्णय का?\n\nजगातल्या सगळ्या नामांकित अर्थशास्त्रज्ञांनी नोटाबंदीला नुकसानदायी पाऊल ठरवलं आहे. रिझर्व्ह बँकेचे आकडेही सांगतात की हा कठोर निर्णय धोरणात्मक पातळीवर मूर्खपणा होता. 100 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू आणि हजारो लघु-मध्यम उद्योगधंदे बंद पाडणारा निर्णय योग्य कसा असू शकतो? \n\nआणि जे डोवाल विसरले...\n\nआपल्या लांबलचक व्याख्यानात डोवाल यांनी भारत आणि चीनची उगाचच तुलना केली. दोन्ही देशातील परिस्थिती वेगळी आहे, त्यामुळे विकासाची धोरणं वेगवेगळी आखावी लागतात. \n\nस्वातंत्र्यानंतर भारताने विकासासाठी जो मार्ग निवडला होता, त्यात समता, बंधुता आणि लोकशाही ही तीन सर्वांत महत्त्वाची तत्त्वं होती. नेमकं डोवाल तेच विसरले. त्यांनी ठामपणे मांडलेले मुद्दे या तीनही तत्त्वांकडे दुर्लक्ष करतात.\n\n( उर्मिलेश सिंह उर्फ उर्मिलेश हे जेष्ठ पत्रकार असून सध्या ते The Wireसाठी 'मीडिया बोल' हा कार्यक्रम करतात.) \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ृषी विधेयकांनंतर झालेले हे दोन महत्त्वाचे बदल शेतकऱ्यांना दिसतायत. \n\nपहिलं कारण: शेतमालाचा दर्जा कसा ठरणार?\n\nहमीभावाने खरेदीची तरतूद जरी सरकारने या विधेयकात घातली तरी शेवटी या नियमाचं पालन कसं होणार, असं सिराज हुसैन म्हणतात.\n\n\"हमीभाव हा कायम 'फेअर ॲव्हरेज क्वालिटी' साठी दिला जातो. म्हणजेच शेतमाल ठराविक दर्जाचा असल्यास त्याला किमान आधारभूत किंमत दिली जाईल.\"\n\n\"पण शेतमाल या योग्य दर्जाचा आहे वा नाही हे कसं ठरवणार? जो शेतमाल या मानकांच्या दर्जानुसार असणार नाही, त्याचं काय होणार? अशा परिस्थितीमध्ये स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ौथं कारण - शेतकरीही येऊ शकतात अडचणीत \n\nMSPच्या मुद्द्याबाबत सरकारने भूमिका न घेणं अजून एका पद्धतीने समजून घेता येऊ शकतं, असं आर. एस. घुमन सांगतात. यासाठी दोन शब्दांचे अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. \n\nपहिला शब्द - मोनॉपली (Monopoly) \n\nम्हणजे विकणारा एकच आहे आणि तो त्याला हवं ते करू शकतो. त्याच्या मनाला येईल ती किंमत तो वसूल करू शकतो. \n\nदुसरा शब्द - मोनॉप्सनी (Monopsony)\n\nम्हणजे खरेदी करणारा एकच आहे आणि त्याचंच म्हणणं ऐकलं जातं. म्हणजे तो त्याला हव्या त्या किंमतीला सामान विकत घेऊ शकतो. \n\n\"सरकारने मंजूर केलेल्या नवीन विधेयकांमुळे येणाऱ्या दिवसांत कृषी क्षेत्रात 'मोनॉप्सनी' तयार होईल,\" असं आर. एस. घुमन यांना वाटतं. शेती क्षेत्रात काही ठराविक कंपन्या आपला गट (कार्टेल - Cartel) तयार करतील. आणि मग या कंपन्या ठरवतील त्या किंमतीला शेतकऱ्यांना माल विकावा लागेल. \n\nजर कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद जोडण्यात आली तर त्याने शेतकऱ्यांवरचं खासगी कंपन्यांचं वर्चस्व संपुष्टात येईल. याचा परिणाम म्हणून या कंपन्या शेतमाल कमी विकत घेण्याची शक्यता आहे. \n\nसरकार शेतकऱ्यांकडून कमी शेतमाल विकत घेण्याचा विचार एकीकडे करत असताना दुसरीकडे हमीभावाने संपूर्ण शेतमाल विकत घ्यावा लागेल यासाठी खासगी कंपन्यांना बांधिल करण्याचा सरकारकडे कोणताही मार्ग नाही. \n\nअशा परिस्थितीत शेतकऱ्यांसमोरच्या अडचणी वाढू शकतात. ते आपला माल कोणाला विकणार. हमीभाव तर राहिलाच कदाचित त्यांनी पीक लावण्यासाठी केलेला खर्चही निघू शकणार नाही. \n\nपाचवं कारण : हमीभाव ठरवणं सरकारला टाळायचंय\n\nआर. एस. घुमन सांगतात, \"MSPमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचा भाव ठरवण्यासाठी एक किमान पातळी मिळते, एक रेफरन्स पॉईंट मिळतो. म्हणजे पिकाची किंमत त्यापेक्षा कमी होऊ शकत नाही. MSP त्यांना एक सोशल सिक्युरिटीही देतं.\"\n\nपण खासगी कंपन्या वस्तूंच्या किंमती मागणी आणि पुरवठा यावरून ठरवतात, असा त्यांचा अंदाज आहे. \n\nखरेदी करणाऱ्याकडून जास्त किंमत वसूल करण्यासाठी 'मोनॉपली' वा एकाधिकारशाहीने कृत्रिम रित्या काही प्रमाणात धान्याचा तुटवडा निर्माण केला जाऊ शकतो. तर 'मोनॉप्सनी' ने खरेदी कमी करत मागणी कमी करून शेतकऱ्याला माल कमी किंमतीत विकायला भाग पाडता येऊ शकतं. \n\nम्हणूनच सरकारला दोन्ही बाजूंच्या वादामध्ये पडायचं नाही. \n\nही गोष्ट या सरकारला या दोन्ही बाजूंपुरतीच ठेवायची आहे. जर कायद्यामध्ये हमीभावाची तरतूद आणली तर मग..."} {"inputs":"...ॅटिंग करण्याची इच्छा होती. \n\nतेजस्वी यादव यांचे अजून एक कोच अशोक कुमार सांगतात, \"तेजस्वी टीम प्लेअर होते. वैयक्तिक खेळ करून दाखवण्यासाठी उतावीळपणा नाही करायचे. दिल्ली डेअरडेव्हिल्समध्ये खेळण्याची संधी त्यांना दोन वेळा मिळाली. ते उत्तम खेळाडू होते. पण सगळं काही लवकर होत नाही. \n\nजे लोक तेजस्वीच्या क्रिकेटची टिंगल करतात, त्यांना क्रिकेटची समज नाही, असं मला वाटतं. मी एक उदाहरण देऊन सांगतो. झारखंड रणजी टीमचे कॅप्टन राजीव कुमार राजा होते. राजीव सहा डावांमध्ये चांगला खेळ करू शकले नाहीत. मात्र पुढच्याच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सर्व्हिसचं काम करत होते. पण तेव्हा त्यांची नोकरी कायम नव्हती आणि त्यांचा पगार 1700 रुपये होता. नितीश कुमार मुख्यमंत्री झाल्यानंतर विपिन नोकरीत कायमस्वरुपी झाले आणि त्यांना दर महिन्याला 26 हजार रुपये पगार सुरू झाला. \n\nविपिनशी जेव्हा एकटयानं गप्पा मारल्या, तेव्हा त्यांनी म्हटलं, \"सर, मी लालूजींसाठी खूप काम केलंय. अगदी त्यांचे हात-पाय पण दाबले आहेत. लालूजी म्हणायचे- अरे विपिनवा, हाथ पैर दबाओ. खरंतर नोकरी नितीश कुमारांनीच दिली. जर लालूजींनी दिली असती तर माझ्या कुटुंबाची परिस्थिती अजून चांगली झाली असती. बराच काळ सतराशे रुपयांमध्येच भागवायचो.\"\n\nविपिन सांगतात, \"तो लालूजींचा काळ होता. त्यांच्या घराचा दरवाजा गरीबांसाठी कधीच बंद झाला नाही. त्यांची मुलं क्रिकेट खेळायची तेव्हा आम्ही बॉलिंग करायचो. पण आम्हाला ते कधी बॅटिंग द्यायचे नाहीत. आजही आम्ही कधी त्यांच्या घरी गेलो तर तेजप्रताप ओळखतात. पण तेजस्वी ओळखत नाहीत.\"\n\nलालूप्रसाद यादव आणि तेजस्वी यादव\n\nलालू यादव यांनी भलेही विपिन राम यांना नोकरी दिली नसेल, पण जुन्या आठवणींनी ते आजही भावूक होतात. पण लालू यादव यांची मुलं त्यांच्यासारखी नाहीत, अशी तक्रारही ते करतात. \n\nअनेक लोक तेजस्वी यादवांमध्ये त्यांच्या वडिलांची, लालू यादव यांची प्रतिमा शोधण्याचा प्रयत्न करतात. पण असं करणाऱ्यांना निराशेलाच सामोरं जावं लागतं आणि मग ते लोक म्हणतात, की लालू यादवांसारखं दुसरं कोणी असू शकत नाही. \n\nपण मुलामध्ये वडिलांचं व्यक्तिमत्त्व शोधणं कितपत योग्य आहे? \n\nयाबद्दल बोलताना आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी सांगतात की, मुलाची वडिलांशी तुलना करणं हे फारसं न्याय्य नाहीये. \n\nते म्हणतात, \"कोणी माझी तुलना माझ्या वडिलांबरोबर, रामानंद तिवारी यांच्यासोबत केली तर मी म्हणेन की , मी त्यांच्या पायाची धुळीसमानही नाहीये. माझा मुलगा माझ्याहून वेगळा आहे. गांधींच्या मुलाची तुलना त्यांच्यासोबत करता येणार नाही. \n\nत्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचं संगोपन कसं करता हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याचा जास्त परिणाम मुलांवर होतो. तेजस्वीचं व्यक्तिमत्त्व वेगळं आहे आणि त्याची राजकीय जडणघडण अजून सुरू आहे. त्यामुळे त्यांची लालूप्रसाद यादव यांच्यासोबत तुलना कशी होऊ शकते?\" \n\nविपिन राम म्हणतात की, लालूंच्या काळात त्यांच्या घराचा दरवाजा कधी बंद व्हायचा नाही, तर दुसरीकडे तेजस्वींना भेटणं इतकं सोपं नसल्याचंही ते सांगतात. \n\nरस्ता..."} {"inputs":"...ॅन स्वामी, मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह आठजणांविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.\n\nया प्रकरणात लेखक-पत्रकार गौतम नवलखा आणि सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आनंद तेलतुंबडे यांची नावं पुणे पोलिसांनी 22 ऑगस्ट 2018 रोजी इतर आरोपींसोबत एफआयआरमध्ये जोडली.\n\nन्यायालयाने 8 एप्रिल 2020 रोजी नवलखा व तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले, तेव्हा दोघंही राष्ट्रीय तपास संस्थेसमोर हजर झाले. नवलखा व तेलतुंबडे 14 एप्रिल 2020रोजी तपास संस्थेसमोर हजर झाले.\n\nतर ऑक्टोबर 2020 मध्ये केंद्रीय तपास यंत्रणेने 83 वर्षीय सामाजिक कार्यकर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"णात बंदी घालण्यात आलेल्या संस्थेसाठी काम करत असल्याचाही आरोप आहे.\"\n\nगोरेखे, गायचोर आणि जगताप सीपीआयचे (माओवादी) प्रशिक्षित कार्यकर्ते असून कबीर कला मंचचे सदस्य आहेत असंही आरोपपत्रात म्हटलं आहे. \n\nआनंद तेलतुंबडे हे 'भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाच्या संयोजकांपैकी एक होते आणि 31 डिसेंबर 2017 रोजी पुण्यातील शनिवार वाडा येथे उपस्थित होते.\n\nआरोपींचे जामिनासाठी प्रयत्न\n\nगौतम नवलखा यांनी मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला असून हायकोर्टाने यंसदर्भातील निकाल राखून ठेवला आहे.\n\nगौतम नवलखा\n\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपींना तुरुंगात अमानवीय वागणूक मिळत असल्याची तक्रार वारंवार करण्यात येत आहे. याप्रकरणी डिसेंबर 2020 च्या सुरुवातीला मुंबईजवळील तळोजा तुरुंग प्रशासनाने माणुसकी दाखवणं गरजेचं असल्याचं मुंबई हायकोर्टाने निदर्शनास आणून दिलं होतं.\n\nसामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा यांना चष्मा देण्याचं तुरुंग प्रशासनाने नाकारलं होतं. त्यांचा चष्मा तुरुंगात चोरीला गेला होता. त्यामुळे त्यांना नवा चष्मा पाठवण्यात आला. पण तुरुंग प्रशासनाने हा चष्मा घेण्यास नकार दिला, नवलखा यांच्या कुटुंबीयांनी कोर्टात सांगितलं. ते 68 वर्षांचे आहेत.\n\nवरवरा राव\n\nभीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात असलेले ज्येष्ठ कवी आणि विचारवंत वरवरा राव यांची प्रकृती ढासळल्याने सध्या त्यांच्यावर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n\nवरवरा राव\n\n21 डिसेंबर 2020 रोजी मुंबई हायकोर्टात त्यांच्या जामिनावर सुनावणी पार पडली. वैद्यकीय कारणांमुळे वरवरा राव यांना जामीन मिळावा अशी मागणी त्यांच्या पत्नी हेमलता राव यांनी केली आहे.\n\nनोव्हेंबर महिन्यात कोर्टाच्या हस्तक्षेपानंतरच वरवरा राव यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. \n\nवरवरा राव यांना यकृताचा त्रास असून जेलमधून सुरू असलेले उपचार अपुरे पडत असल्याचा दावा त्यांच्या पत्नीने केला आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने त्यांना उपचारासाठी जामीन मिळावा असा दावा हायकोर्टात करण्यात आला आहे. वरवरा राव यांच्या जामीनासंदर्भातील पुढील सुनावणी 7 जानेवारी 2021 रोजी होणार आहे.\n\nदरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणेने वरवरा राव फीट असल्याचे हायकोर्टाला सांगितले. त्यामुळे त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात यावी असंही NIA ने सांगितले.\n\nस्टॅन स्वामी\n\nस्टॅन स्वामी यांना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात..."} {"inputs":"...े 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकामधून. लेखक वसंत सबनीस यांनी दादांच्या विनंतीवरून 'विच्छा...' लिहिलं आणि ते झपाट्याने लोकप्रिय झालं.\n\nमहाराष्ट्र आणि गोव्यात 'विच्छा'चे दीड हजार प्रयोग झाले. प्रेक्षकांना 'विच्छा'ने वेड लावलं. मुंबईत होणाऱ्या प्रयोगांना खुद्द बाळासाहेब ठाकरे, आशा भोसले यांच्यासारखे मान्यवर न चुकता हजेरी लावायचे. \n\nपडद्यावर साध्या माणसाचं पात्र साकारणारे दादा प्रत्यक्षातही तसेच साधे होते, असं लेखिका अनिता पाध्ये सांगतात. \"त्यांच्या वागण्या-बोलण्यात कुठेही दिखावा नव्हता,\" असंही त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"मोहन रावले सांगतात.\n\n5. विनोद आणि अश्लीलता\n\nदादा कोंडकेंनी मराठी सिनेमात 'गावरान' विनोदाला स्थान दिलं. तोवर मराठी सिनेमात विनोद नव्हता, असं नाही. पण दादांनी 'चावटपणाचा' मुक्तहस्ते वापर केला. एकीकडे अत्यंत संवेदनशील, भावनापर आणि सामाजिकदृष्ट्या ज्वलंत विषयांवरचे चित्रपट मराठीत येत असताना दादांचा चित्रपट एक वेगळाच प्रवाह आणणारा होता.\n\nसंगीतकार राम लक्ष्मण, आशा भोसले आणि दादा.\n\nदादांच्या या द्वयर्थी विनोदांवर पुढे अश्लील म्हणून अनेकांनी टीका केली. दादांच्या पात्रांचा सततचा चावटपणा आणि टवाळखोरी अश्लीलतेकडे झुकली आहे, असाही अनेकांचा सूर असतो. मग याकडे कसं पाहायचं? \n\nप्रभात चित्र मंडळाचे कार्यवाह संतोष पाठारे म्हणतात, \"द्वयर्थी विनोद केले म्हणून दादांना दोष देणं योग्य ठरणार नाही. लोकांच्या वागण्या-बोलण्यात द्वयर्थी विनोद असतोच ना? तोच विनोद दादांनी पडद्यावर आणला. त्यांनी प्रेक्षकांना काय आवडेल, हे बरोबर हेरलं होतं.\"\n\n\"दादांनी नेहमीच साध्या, बावळट माणसाचं पात्र साकारलं. पण त्यांच्या पात्रांमध्ये हा समान धागा असला तरी कथानकानुसार त्याचा विनोद बदलत होता. दरवेळी तो विनोद नवीन होता. 'आली अंगावर' या चित्रपटात दादांनी केलेला विनोद हा सद्यपरिस्थितीवर केलेलं गंभीर भाष्य होतं,\" असंही पाठारे म्हणतात.\n\nअनिता पाध्ये याबाबत सांगतात की, \"ज्या पात्राकरवी दादा हा विनोद करवून घ्यायचे ते पात्र बावळटच असायचं. त्यामुळे हा विनोद निष्पाप वाटायचा.\"\n\n\"मी 'एकटा जीव' साठी सलग 11 महिने दादांना भेटत होते. कधीही विनोदाच्या आडून दादा काही वाईट किंवा असभ्य बोलले, असं झालं नाही. ते एक thorough gentleman होते. त्यांना कुठे थांबायचं हे कळत होतं. म्हणूनच त्यांच्या विनोदाला अश्लील म्हणणं योग्य ठरणार नाही,\" असं पाध्ये म्हणतात.\n\nदादा कोंडकेंच्या निधनाला 20 वर्षं झाली. त्यांचे काही चित्रपट अजूनही टीव्हीवर दाखवले जातात. काही चित्रपट हक्कांच्या वादात अडकून पडलेत. आयुष्यभर त्यांनी प्रेक्षकांना हसवलं आणि गेल्यानंतरही रसिकांच्या मनात विनोदाचा 'दादा' अशीच त्यांची प्रतिमा कायम ठेवून गेले.\n\nतुम्ही हे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े 10 टक्के केनियातच आहेत. सुदान व सोमालिया यांचा अपवाद वगळता केनियामध्ये जगातील सर्वाधिक उंट आहेत. केनियन सरकारच्या आकडेवारीनुसार मर्साबितमध्ये किमान 2 लाख 24 हजार उंट आहे. \n\nम्हणजे जवळपास माणसांऐवढीच तिथल्या उंटांची लोकसंख्या आहे. भूभागाच्या हिशेबाने मर्साबित हा केनियातील सर्वांत मोठा प्रांत आहे, पण लोकसंख्येच्या हिशेबात देशातील सर्वांत कमी लोकसंख्येच्या प्रांतांमध्ये त्याची गणना होते. केवळ एक टक्के कोनियन लोक इथे राहतात.\n\nशहराच्या बाहेरच्या बाजूला उजळ रंगाचे कपडे घातलेल्या काही स्त्रिया 'राष्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"िट्यूटच्या जागतिक आरोग्य कार्यक्रमात ते वन्यजीवांचे डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत\n\n\"आजार बाहेर पसरलेले आहेतच. संधी मिळाली की ते माणसांच्या दिशेने झेप घेतात.\"\n\nमर्स हा विषाणू आधीच पसरलेला आहे. उंट पाळणाऱ्यांना मर्सपासून विशेष धोका असल्याचं अलीकडे एका अभ्यासातून समोर आलं- काही लोकांमध्ये तर या विषाणूवरील मारकद्रव्यही आढळलं, म्हणजे त्यांना या विषाणूची लागण होऊन गेली होती. \n\nउंटाला फसवण्यासाठीची कळ शेपटीत असते\n\nदररोज सकाळी मिनायो व त्यांचे सहकारी बोरू डुब वाटो मर्ससंदर्भात उंटांची चाचणी घेण्यासाठी बाहेर पडतात. खुद्द उंट पाळणारे लोक ज्या खबरदारीच्या उपाययोजना करत नाहीत, त्या मिनायो व बोरू यांनी केलेल्या असतात. \n\nत्या गॉगल घालतात, चेहरा झाकणारे मास्क घालतात आणि धुळीपासून संरक्षण करणारा पूर्ण शरीर झाकणारा कोट घालतात, फेस-शिल्ड, गमबूट व हातमोजे अशी सगळी तजवीज त्यांनी केलेली असते. हा सगळा जामानिमा केल्यावर त्या बाहेर पडतात तेव्हा त्या जागी त्यांचं असणं विनोदी वाटू लागतं. एका आफ्रिकी गावातील प्रेतात्म्यांना हुडकून काढणारे 'घोस्टबस्टर' असल्यासारखे ते दिसतात.\n\nसहा दुर्दैवी उंटांना ते चाचणीसाठी उभं करवून घेतात. यातील प्रत्येक उंट दोन वर्षांहून कमी वयाचं पिल्लू असतं, पण नमुना घेण्यासाठी त्यांना खाली दाबण्याचं काम सुरू झाल्यावर ही पिलंच त्यांच्या मालकांहून उंच असल्याचं दिसून येतं.\n\n\"हे महाकाय प्राणी असतात,\" असं डुब वाटो सांगतात. मर्साबितमधल्या स्थानिक गाब्रा जमातीचे डुब इथेच उंटांच्या सोबतीने लहानाचे मोठे झाले. उंटांना काबूत आणण्यासाठी \"ताकद लागते\", असं ते सांगतात. आणि ताकद असली तरी \"बऱ्याच क्लृप्त्या वापरल्याशिवाय\" यश मिळत नाही.\n\nपहिली क्लृप्ती शेपटीपासून सुरू होते. शेपटी पकडली की उंट पळून जाऊ शकत नाही. \"दुसऱ्या व्यक्तीने उंटाच्या कानापाशी जायचं. मग त्याचे दोन्ही ओठ धरायचे,\" असं डबु वाटो सांगतात. आपल्याला पकडणाऱ्यांना लाथ किंवा गुडघा मारायचा प्रयत्न करताना उंट मोठमोठ्याने, गाढवासारखे आवाज करतो. डुब वाटो उंटाच्या नाकातून स्वॅब घेतात, मग त्याच्या गुदाशयातून नमुना घेतात. उंटाच्या जबड्याजवळच्या भागातून रक्त घेण्यासाठी ते सुईचा वापर करतात.\n\nसर्व उंटांचा नमुना घेऊन झाल्यावर माणसांचे नमुने घेतले जातात. एका मागून एक मुलं खुर्च्यांवर बसतात. त्यांच्या नाकातून व घशातून नमुने घेतले जात असताना मुलं कशीनुशी तोंडं करतात. एकदा एका वृद्ध..."} {"inputs":"...े 2017 ची मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवली होती. शिवसेनेच्या विजयी घोडदौडीवर भाजपने अंकुश लावत 82 नगरसेवक निवडून आणले. मुंबईची सत्ता आपल्या हाती ठेवताना शिवसेनेची पुरती दमछाक झाली. \n\nमुंबईतील या विजयाने भाजप नेत्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे शिवसेनेची मुंबईतील एकहाती सत्ता हिरावून घेऊ शकतो, असा ठाम विश्वास भाजप नेत्यांना आहे. \n\nदोघांना एकमेकांची गरज?\n\nपण, मुंबईची सत्ता भाजप एकहाती जिंकू शकेल? सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला कोणा मित्राची गरज पडेल? भाजपचा नवा मित्र मनसे असेल? \n\nमहारा... उर्वरित लेख लिहा:","targets":"केत मिळाले. \n\nदेवेंद्र फडणवीस\n\n\"मुंबईत मनसे भाजपसोबत गेल्यास भाजपला देशाच्या आर्थिक राजधानीत पाय पसरण्यासाठी फायदा होईल. राज ठाकरे भाजपचा होणारा फायदा नक्कीच जाणून आहेत. भाजप मोठी झाल्यास मनसेच्या दृष्टीनेही अडचणीच ठरेल. त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत जाणार नाहीत,\" असं अतुल कुलकर्णी पुढे म्हणतात. \n\nमोदी-फडणवीसांवर टीका\n\n2019 च्या लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या प्रत्येक राजकीय सभेत 'ए लाव रे तो व्हिडिओ' असं म्हणत केंद्रीतील नरेंद्र मोदी सरकारला टार्गेट केलं होतं. मनसे लोकसभा निवडणुक लढली नव्हती. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदीवर निशाणा साधण्याची एकही संधी त्यांनी सोडली नव्हती. \n\nत्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. \n\nराज ठाकरे\n\n\"मी मोदींना विरोध केला, टीकाही केली. पण, त्यांनी जे चांगलं काम केलं त्याची मी स्तुतीही केली. माझा विरोध केवळ वैचारिक असल्याचं,\" असं वक्तव्य राज ठाकरेंनी 23 जानेवारी 2020 ला मुंबईत पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं होतं. \n\n\"कोरोना लॉकडाऊनमध्ये लोकांना मेणबत्त्या लावण्यास सांगण्यापेक्षा, पंतप्रधानांनी कोरोनाविरोधात सरकारने उचललेली पावलं, आर्थिक स्थिती कशी हाताळणार याबद्दल बोललं पाहिजे होतं,\" अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती. \n\nमात्र, त्यानंतर गेल्या काही महिन्यांत राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींविरोधात बोलणं टाळलं आहे. तर याच वर्षी जानेवारी महिन्यात राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली होती. त्यानंतर मनसे-भाजप राजकीय सोयरीक होईल असे संकेत मिळणं सुरू झालं. \n\n'मनसेने हिंदुत्व स्वीकारलं'\n\n2006 मध्ये पक्ष स्थापन करताना मनसेच्या झेंड्यात भगवा, हिरवा, निळा आणि पांढरा असे रंग होतं. सर्व समाजातील घटकांपर्यंत पोहोचण्याचा मनसेचा उद्देश होता. पण, 2020 येतायेता मनसेने कात टाकली आणि त्यांच्या झेंड्याचा रंग भगवा झाला. यातून राज ठाकरेंनी येणाऱ्या काळात मनसेची राजकीय भूमिका काय आहे सांगितलं. \n\nही राज्यात बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी आहे का? हा प्रश्न तेव्हाही उपस्थित करण्यात आला होता.\n\nभारतात अवैधरीत्या राहणाऱ्या बांग्लादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांच्या विरोधात मनसेने केंद्र सरकारसोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकत्व सुधारणा कायद्याला पाठिंबा देताना, बांग्लादेशींविरोधात मोर्चा काढला. त्यामुळे मनसेने..."} {"inputs":"...े 6 टक्क्यांच्या मध्ये ठेवण्याचं रिझर्व्ह बँकेचे उद्दिष्ट आहे. मात्र ब्लूमबर्गच्या अर्थतज्ज्ञांनुसार जानेवारी ते मार्च या तिमाहीत हा दर 6.3 टक्के तर त्यानंतरच्या तिमाहीत हा दर 5.3 टक्के आहे.\n\nरिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत व्याजदरात कोणतेही बदल झालेले नाही. फेब्रुवारी ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान दरात 135 बेसपॉइंट्सचा बदल झाला. अखेर डिसेंबरमध्ये झालेल्या धोरण आढावा बैठकीत हे दर बदलण्यात आले नाहीत. \n\nमात्र बँकांनी हा कमी झालेल्या दरांचा दिलासा ग्राहकांपर्यंत पोहोचू दिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ढलं आहे. त्यामुळे आता अर्थव्यवस्थेला सुगीचे दिवस आलेत, असं त्या लोकसभेत बोलताना म्हणाल्या. \n\n\"सरकारबरोबर रिझर्व्ह बँक सुद्धा अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न करत आहे. यामुळे अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी नक्कीच मदत होईल.\" त्या पुढे म्हणाल्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े : पहिला गटाला त्यांनी 'Near-Miss' म्हटलं. हा गट अशा शास्त्रज्ञांचा होता ज्यांचा प्रस्ताव अगदी थोड्या फरकाने फेटाळण्यात आला. तर दुसरा गट होता 'Near-Win' गट. या गटातल्या शास्त्रज्ञांचा प्रस्ताव अगदी थोड्या फरकाने मंजूर करण्यात आला होता. \n\nयूके स्पोर्ट्स संस्थेला अॅथलिटबाबत जे आढळलं तेच इथेही आढळलं. पराभव 'नैसर्गिक निवडी'च्या रूपात काम करतो. अनुदान न मिळालेल्या दहापैकी एकाने करियरचं सोडलं. तर उरलेल्या 9 जणांनी येणाऱ्या दशकात ज्यांना अनुदान मिळालं अशा शास्त्रज्ञांपेक्षा अधिक परिणामकारक संशोधनं प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यशाकडे नेणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीला किंवा अपयशाला कमी लेखलं जातं. काही लोक त्यांना झालेल्या वेदना आणि अपयश यांचं दुर्दम्य इच्छाशक्तीत रूपांतर करू शकतात. त्यांना खाली खेचू पाहणाऱ्या कुठल्याही शक्तीविरोधात झगडून ते स्वतःमध्ये अशी काहीतरी ऊर्जा निर्माण करतात जी त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन जाते. \n\nजीवशास्त्रातही हाच सिद्धांत आढळतो. पिळदार शरीरयष्टी असणाऱ्यांना हे माहिती असतं की स्नायू बळकट करण्यासाठी त्यांना आधी खूप ताण द्यावा लागतो. \n\nव्यायाम इतका कठोर असावा लागतो जेणेकरून स्नायूतली हजारो छिद्रं खुली होतील. नंतर शरीरच ती छिद्र भरून काढतं आणि यामुळे स्नायू बळकट होतात. \n\nजिममध्ये जे घडत ते प्रत्यक्ष आयुष्यातही घडतं. तुमच्यावर झालेला आघात तुम्ही कशाप्रकारे हाताळता यावर तुम्ही यशस्वी होणार की नाही हे ठरलेलं असतं. \n\nयशस्वी व्यक्ती पराभव आणि निराशा यांना प्रेरणेमध्ये बदलण्याची मानसिक किमया साधू शकतात. याउलट कधीकधी असंही दिसतं की ज्यांना लहानपणापासूनच सर्व भौतिक सुखसोयी मिळतात अशा व्यक्तींमध्ये पुढे आयुष्यात इच्छाशक्तीचा अभाव दिसतो आणि त्या दिशाहीनही होतात. त्यामुळेच आजकाल मुलांना पराभवाला सामोरं जाण्याची संधीच दिली जात नाही, याबद्दल बुद्धिमत्ता विकास क्षेत्रातले तज्ज्ञ काळजी व्यक्त करतात. \n\n2012 साली प्रकाशित करण्यात आलेल्या The Rocky Road to the Top : Why Talent Needs Trauma या अहवालात क्रीडाविषयक वैज्ञानिक डेव्ह कोलिन्स आणि अॅने मॅकनॅमारा तरुण खेळाडूंना सर्व सोयी पुरवणं आणि त्यांचा ताण कमी करणं, या दृष्टिकोनावर टीका करतात. त्यांच्या मते अशा प्रकारे अमाप पैसा खर्च केल्याने आणि अत्याधुनिक प्रशिक्षण दिल्याने उदयोन्मुख खेळाडूंचं आयुष्य अधिक सुखकर होतं. उलट या खेळाडूंमध्ये अधिक लवचिकता निर्माण करण्यासाठी त्यांना अधिकाधिक आव्हानं किंवा आघातांची गरज असते. \n\nहे सर्व खरं असलं तरी पराभव आणि अपयश यांचं अतिगुणगान करायला नको, हेही तितकंच खरं. कारण ते वेदनादायी आणि अस्वस्थ करणारे असतात आणि कधीकधी तर वाईट अनुभव हे अत्यंत वाईट असू शकतात. मात्र, काहीतरी मोलाचं गमावल्यानंतर तुम्ही जेव्हा दुःखात बुडालेले असता त्यावेळी या दुःखातून तुम्ही एकदिवस काहीतरी चांगलं घडवणार का, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. \n\nकदाचित फ्रेडरिक नित्शे यांनी म्हटलं ते योग्यच आहे : Whatever doesn't kill you makes you stronger. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी..."} {"inputs":"...े अनेकांसोबत दुर्घटना घडण्याची शक्यताही तेवढीच होती.\n\nखरंतर याचीच शक्यता 99.9999 टक्के होती आणि त्यांची टीम हे बलिदान देण्यास मानसिकरित्या सज्ज होती. या मोहिमेचा सर्वांत कठीण टप्पा हा परतीचा राहील, याची जाणीव टँगो यांना होती, कारण मोहिमेदरम्यान पाकिस्तानला त्यांच्या तिथं असण्याची माहिती एव्हाना मिळालेली असती.\n\nIndia's Most Fearless पुस्तकाचे लेखक राहुल सिंह आणि शिव अरूर यांच्याबरोबर बीबीसी प्रतिनिधी रेहान फजल (डावीकडे)\n\nटँगोंच्या हातात त्यांची M4 A1 5.56mm कार्बाइन होती. त्यांच्या टीममधील दुसऱ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्नेहभोजन आयोजित करण्यात आलं होतं. पण सगळे महत्त्वाचे पाहुणे, जसं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि तत्कालीन लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी उपस्थितांची माफी मागितली आणि सगळे लष्कराच्या मिलिटरी ऑपरेशन रूममध्ये पोहोचले. त्यावेळेस सीमेपार सुरू असलेल्या मोहिमेला दिल्लीतून नियंत्रित करता यावं, हे त्यामागचं कारण होतं.\n\nलेफ्टिनेंट जनरल रणवीर सिंह यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.\n\nमध्यरात्री दिल्लीपासून 1,000 किलोमीटर दूरवर टँगो आणि त्यांची टीम आपल्या लपलेल्या ठिकाणाहून बाहेर पडली आणि त्यांनी लाँच पॅडकडे हळूहळू सरकायला सुरुवात केली. \n\nलाँचपॅडपासून जवळपास दिडशे फुटांवर टँगो यांनी नाइट व्हिजन डिव्हाइसच्या मदतीनं बघितलं की दोन जण कट्टरवाद्यांच्या ठिकाणावर पहारा देत आहेत.\n\nराहुल सिंह म्हणतात, \"टँगो यांनी दीडशे फुटांवरून निशाणा साधला आणि एकाच बर्स्टमध्ये दोन कट्टरवादी धारातीर्थ पडले. पहिली गोळी चालेपर्यंतच सैनिकांच्या मनात तणाव होता. गोळी चालल्यानंतर हा तणाव दूर पळाला.\"\n\n38 ते 40 कट्टरवादी मारले\n\nयानंतर गोळ्यांचा पाऊस पाडतच टँगोंचे कमांडो लाँचपॅडकडे गेले. अचानक टँगो यांची नजर जंगलाकडे पळणाऱ्या दोन कट्टरवांद्यावर पडली. भारतीय सैनिकांवर मागच्या बाजूने हल्ला करण्यासाठी त्यांनी हा पवित्रा घेतला होता.\n\nटँगो यांनी आपलं 9mm बेरेटा सेमीऑटोमॅटिक पिस्तूल बाहेर काढलं आणि पाच फुटांच्या अंतरावरून त्या दोन कट्टरवाद्यॆंना यमसदनी धाडलं.\n\nशिव अरूर म्हणतात, \"माइक टँगो आणि त्यांची टीम तिथं जवळपास 58 मिनिटं होती. त्यांना आधीच सांगण्यात आलं होतं की मृतदेहांची मोजणी करण्यात वेळ घालवू नका. पण एका अंदाजानुसार, चार लक्ष्यांवर जवळपास 38 ते 40 कट्टरवादी आणि पाकिस्तान लष्कराचे दोन सैनिक मारले गेले. या सगळ्या मोहिमेदरम्यान रेडिओ पूर्णपणे सायलेंट ठेवण्यात आला होता.\"\n\nकानाच्या बाजूनं गेल्या गोळ्या\n\nआता टँगो समोरचं खरं आव्हान होतं ते भारतीय सीमेपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्याचं, कारण तोवर पाकिस्तानच्या सैन्याला त्यांचा ठावठिकाणा कळला होता.\n\nराहुल सिंग सांगतात, \"माईक टँगो यांनी आम्हाला म्हणाले की, मी काही इंच जरी दूर असतो तर आता तुझ्यासमोर बसू शकलो नसतो. पाकिस्तानी सैनिकांनी डागलेल्या गोळ्या आमच्या कानांच्या बाजूनं जात होत्या. जेव्हा स्वयंचलित शस्त्रातून झाडलेल्या गोळ्या कानाजवळून जातात तेव्हा 'पुट..पुट..' असा..."} {"inputs":"...े अशा प्रकारे कॅरीअरची मोठा वाटा होता. शॉपिंग मॉलच्या वाढीमागे एसीचा मोठा हात होता. \n\nकॅरीअर यांनी सॅकेट अँड विल्हेम्स कंपनीसाठी बनवलेलं डिझाईन\n\nआणि हा अविष्कार फक्त सोयीचा न राहता तंत्रज्ञान क्षेत्रातही बऱ्याच क्रांती आणू लागला. कम्प्युटर, सिलिकॉन चिपची निर्मितीत याचा वापर आवश्यक ठरू लागला.\n\nआधी उष्ण हवेच्या ठिकाणी थंड बिल्डिंग बांधण्यासाठी जाड भिंती, उंच छत, कोर्टयार्ड अशा योजना कराव्या लागत. तेव्हा पूर्णत: काचेच्या इमारती शक्यच नव्हत्या. एसी शिवाय दुबई आणि सिंगापूर या शहरांचा आजच्या स्वरूपाची... उर्वरित लेख लिहा:","targets":", तेव्हां उत्पादकता कमी असते. मानवी उत्पादकता 18 ते 22 सेल्सियस तापमानात सर्वाधिक असते, असा त्यांचा दावा आहे.\n\nपण कटू सत्य हे आहे की आपण जेव्हा आतील तापमान कमी करतो, तेव्हा बाहेरचं तापमान वाढवतो.\n\nफिनिक्स आणि एरिझोना यांच्या अभ्यासानुसार एसीमधून बाहेर पडणाऱ्या गरम हवेमुळे रात्रीचं तापमान दोन अंशांनी वाढतं. शिवाय, एसी चालवण्यासाठी भरपूर वीज लागते आणि ही वीज निर्माण करायला कोळसा किंवा गॅस लागतो. \n\nआणि एसीमध्ये वापरले जाणारे वायू प्रदूषणकारक आहेतच. एसीचे तंत्रज्ञान अधिकाधिक क्लीन आणि ग्रीन होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण 2050 पर्यंत उर्जेच्या मागणीत आठ पट वाढ होणार आहे. ही बातमी हवामान बदलाच्या दृष्टीनं नक्कीच चांगली नाही.\n\nम्हणूनच बाहेरचंही तापमान नियंत्रणात ठेवणारं तंत्रज्ञान त्वरीत शोधण्याची गरज भासत आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े आणि कंपनीवर भरमसाठ कर्ज असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. त्यामुळेच सरकारने या कंपनीतल्या 50 वर्षांहून जास्त वय असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर VRS म्हणजेच स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय ठेवला आहे. \n\nBSNLचंही निर्गुंतवणुकीकरण होणार का, हे अजून स्पष्ट नाही. मात्र, 4G स्पेक्ट्रमला मान्यता देऊन सरकार तिला स्पर्धात्मक बनवत आहे. \n\nसरकारच्या सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या एअर इंडियाचं खाजगीकरणही लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे एअर इंडियातल्या कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्याची चिंता लागून आहे. गेल्यावर्षी जेव्हा ... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nया आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर घसरल्याने बेरोजगारीचा दर आणखी वाढण्याची भीती अर्थतज्ज्ञ व्यक्त करतात. \n\nमात्र, बेरोजगारीचा विषय अधिक रंगवून सांगण्यात आल्याचं सरकारला वाटतं. \n\nनीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार सांगतात की मोदी सरकारच्या काळात सामान्य माणसाचं आयुष्य मोठ्या प्रमाणात सुधारलं आहे. भारत आज आनंदी आहे. दारिद्ररेषेखाली असणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. लोकांना गॅस आणि वीज मिळाली आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा आहे, लोकांना स्वच्छतागृह मिळाली आहेत. ते पुढे म्हणतात, \"सरकारने अशा अनेक योजना राबवल्या आहेत ज्यामुळे लोकांचं आयुष्य सुधारलं आहे, त्यांचं जीवनमान उंचावलं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े आणि बीअर!\n\nयुक्रेनमध्ये ट्रुडो यांच्या नावानं बीअर बनवली जाते. त्या बीअरच्या बाटलीवर त्यांचं बॉक्सिंग करतानाचं चित्र आहे आणि एक मोठा लाल रंगाचा L आहे त्यांच्या लिबरल पक्षाकडे निर्देश करतो. युक्रेनमध्ये ट्रुडोंचं प्रस्थ आहे, कारण रशियाचा विरोध करत ट्रुडो यांनी युक्रेनच समर्थन केलं होतं.\n\nत्याचबरोबर रंगीबेरंगी सॉक्स आणि कपड्यांच्या स्टाईलविषयही ट्रुडो चर्चेत राहतात. जर्मनीमध्ये झालेल्या G-20 शिखर परिषदेदरम्यान त्यांच्या मुत्सद्देगिरीबरोबर त्यांच्या पायातले मोजेही चर्चेत राहिले. \n\nत्यांच्या स्टाय... उर्वरित लेख लिहा:","targets":"विध कारणांवरून टीकाही होत आहे. ते वयानं अगदी लहान आहेत, त्यांना कामाचा अनुभव नाही, ते गर्विष्ठ आहेत असे आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून होत असतात. नुकतंच एका महिलेच्या भाषणामधील एक शब्द जाहीरपणे सुधारल्यावरून त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. \n\n46 वर्षीय ट्रुडो सध्या 17 ते 23 फेब्रुवारी दरम्यान भारत भेटीवर आहेत. द्विपक्षीय बैठकींव्यतिरिक्त ते ताज महाल, जामा मस्जिद, सुवर्ण मंदिर आणि गुजरातमधील स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराला भेट देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े आपल्याकडे आजही मुलीचा मोक्ष लग्नातच आहे असं समजतात. त्यामुळे तिच्या आयुष्याची सगळी जडणघडण, तिचं करियर, तिचे चॉइसेस हे सगळं लग्न या एका गोष्टीभोवती बांधलेले असतात. साहजिकच घरसंसाराच्या आड येणाऱ्या गोष्टी बाजूला करण्यात पालक, समाज पुढाकार घेतो.\"\n\nसंशोधन, शास्त्र किंवा गणित या क्षेत्रांमध्ये करियर करायला प्रचंड पेशन्स लागतात या गोष्टीकडेही डॉ. श्रुती लक्ष वेधतात. त्यांच्यामते तुम्हाला तुमच्या कामाचे काही दृश्य स्वरुपात परिणाम दिसायलाच पस्तिशी उजाडते, आणि इतका वेळ खर्च करण्याची मुभा आपली समाजव्यवस... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाहा व्हीडिओ दिल्लीत 10 पैकी 9 स्त्रियांनी मेट्रो, बसमध्ये लैंगिक छळ झाल्याचं सांगितलं.\n\nनॅशनल टास्क फोर्स ऑन विमेन इन सायन्सच्या रिपोर्टनुसार भारताचा विचार करायचा झाला तर वेगवेगळ्या संस्था आणि विद्यापीठांमध्ये फक्त 25 टक्के महिला विज्ञानाच्या क्षेत्रात शिकवत आहेत. \n\nभारतातल्या वेगवेगळ्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट संस्थांमध्ये जवळपास 3 लाख शास्त्रज्ञ, इंजिनिअर आणि तंत्रज्ञ काम करतात. त्यापैकी फक्त 15 टक्के महिला आहेत. याच क्षेत्रांमधली जागतिक सरासरी 30 टक्के आहे. इस्रोमधल्या एकूण शास्त्रज्ञांपैकी फक्त 8 टक्के शास्त्रज्ञ महिला आहेत. \n\n'शाळेत मार्क मिळवणं ही स्वातंत्र्याची आस'\n\nआता पुन्हा जाऊ पहिल्या प्रश्नाकडे, शाळेत, कॉलेजात,दहावी, बारावीत टॉपचे मार्क मिळवणाऱ्या मुली जातात कुठे? \n\n\"त्या जातात कुठे म्हणण्यापेक्षा, त्यांना कायमच मुलांपेक्षा जास्त मार्क का मिळतात या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं आहे,\" डॉ श्रुती म्हणतात.\n\n\"आजही भारतातल्या अनेक भागांमध्ये शाळेत जाणं हा मुलींसाठी मोकळा श्वास असतो. त्या जीव तोडून अभ्यास करून पहिल्या येतात कारण आयुष्यात त्यांचं दुसरं कशासाठी कोणीच कौतुक करत नाही. ग्रामीण भागात मी पाहिलंय मुली सकाळी सात चाळीसचं कॉलेज असेल ना, तर सव्वासातला घरातून धुणीभांडी करून, पाणी भरून, स्वयंपाक करून निघतात. कारण त्यांना माहीत असतं आपण शिकतोय तोवर आपल्याला पुरुषसत्ताक पद्धतीचा जाच कमी आहे.\" \n\nआणि म्हणूनच कदाचित शिक्षण पूर्ण झालं की या पहिल्या आलेल्या मुली परत त्याच परंपरांच्या जोखडात अडकून जातात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े आहे. \n\nगोकुळ म्हणतात, 'मी इथे गेल्या काही दिवसांपासून मजुरी करत आहे. मला इथे 500 रुपये मजुरी मिळते. इथे डिटेन्शन सेंटरची इमारत बांधणं सुरू आहे. इथे परदेशी लोकांना ठेवण्यात येईल. काम करताना अनेकदा हा विचार माझ्या मनात येतो की माझं नाव एनआरसीमध्ये आलं नसतं तर मलाही इथे डांबून ठेवलं असतं.\"\n\nकुटुंबांची ताटातूट\n\nडिटेन्शन सेंटरवर मजुरी करणाऱ्या अनेक मजुरांची नावं एनआरसी यादीत नसल्याचं गोकुळ यांनी ऐकलं आहे. \n\nया डिटेन्शन सेंटरच्या बाहेर चहा आणि खाण्या-पिण्याचं एक छोटसं हॉटेल चालवणारे अमित हाजोंग यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यासाठी हे कुठली पातळी गाठू शकतात, हे बघून मला आश्चर्य वाटतं.\"\n\n\"माझ्या पत्नीला कैद करून या डिटेंशन सेंटरमध्ये डांबलं तर माझं सगळं कुटुंबचं कोलमडेल.\"\n\nसामाजिक कार्यकर्ते शाहजांह म्हणतात, \"जे डिटेन्शन सेंटर केंद्र सरकारच्या निधीतून उभारण्यात येत आहे त्याविषयी पंतप्रधान असं कसं बोलू शकतात? इथे येणाऱ्या प्रत्येकाला माहिती आहे की इथे डिटेन्शन सेंटर उभारलं जात आहे आणि हे आशियातील सर्वात मोठं डिटेन्शन सेंटर आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े आहे. \n\nमिळालेल्या माहितीनुसार, या विशेष कोरोना हॉस्पिटलची तयारी झाल्यावर प्रश्न असेल तो वैद्यकीय स्टाफचा. त्यासाठी प्रशासन खाजगी रुग्णालयांच्या संपर्कात आहे. या खाजगी रुग्णालयातले निवडक डॉक्टर्स, सहाय्यक यांना विशेष रुग्णालयात यांना ठराविक चक्रानं पाठवण्याची विनंती करण्यात येते आहे. \n\nया आवश्यक व्यक्तींमध्ये अतिदक्षता तज्ञ, पल्मनोलॉजिस्ट्स, डॉक्टर्स, अतिदक्षता आणि सामान्य वॉर्डमध्ये काम करणा-या नर्सेस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहे. सोबतच जी अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणं आहेत तीसुद्धा आवश्यकता पडण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े आहेत.\n\n मात्र, 2002 च्या गुजरात दंगलींनंतर नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA), नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स (NRC) आणि कलम 370 रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढणं, या निर्णयांमुळे जागतिक पातळीवर मोदींच्या प्रतिमेला धक्का बसला आहे,\" हैदर सांगतात.\n\nहैदर म्हणतात, \"मोदी सरकारसमोर काही आव्हानं ही देशांतर्गत धोरणामुळेदेखील उद्भवली आहे. यात जम्मू-काश्मीरचा राज्याचा दर्जा रद्द करणं आणि CAA\/NRC यांचाही समावेश आहे.\"\n\nपैशाचं सोंग आणता येत नाही\n\nआर्थिक आघाडीवर अपयशी ठरल्याचा आरोप करत यूपीएविर... उर्वरित लेख लिहा:","targets":"णि थकीत रक्कम त्वरित वितरित करण्यात सरकार अपयशी ठरत आहे. खरंतर हा अर्थव्यवस्थेवरचा ताण कमी करण्याचा एक मार्ग असू शकला असता. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता गोठवण्यात आला आहे. सरकारी वेतन आणि निवृत्ती वेतन देणंही परवडणार नाही, अशीही वेळ येईल का?\"\n\nमात्र, आगामी बिहार आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मतदारांना अर्थव्यवस्था हा महत्त्वाचा मुद्दा वाटेल का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे?\n\nमेहरा म्हणतात, \"रोजगार आणि कृषी मालाला उत्तम हमीभाव देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरूनही मतदारांचा मोदींवर विश्वास कायम आहे. ही लोकप्रियता ते किती दिवस गृहित धरणार आहेत, हा खरा प्रश्न आहे.\"\n\nजे मोदींना ओळखतात त्यांच्या मते डिप्लोमसी आणि राजकारण मोदींच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र, अर्थव्यवस्थेसाठी ते सल्लागारांवर अवलंबून असतात. मेहरांसह अनेक अर्थतज्ज्ञाना असं वाटतं की मोदींचे जे आर्थिक सल्लागार आहेत तेच समस्याचं मूळ आहे. \n\nमेहरा म्हणतात, \"उत्कृष्ट किंवा प्रोफेशनल अर्थतज्ज्ञांवर मोदींना फारसा विश्वास नाही. मोदींच्या विश्वासू सल्लागारांचा स्वभाव हा अर्थव्यवस्थेचं भलं करण्याऐवजी नुकसानच अधिक करणाऱ्या नोटबंदीसारख्या अपारंपरिक प्रयोग करण्याकडे आहे.\"\n\nराजकीय खेळपट्टी\n\n80च्या दशकाच्या उत्तरार्धात नरेंद्र मोदी सक्रीय राजकारणात उतरले. तेव्हापासून त्यांनी स्वतःसाठी ज्या काही योजना आखल्या त्या त्यांच्यापुरत्या यशस्वी ठरल्याचंच दिसतं. \n\n50 वर्षांच्या राहुल गांधींशी तुलना करता आज 70 वर्षांचे मोदी त्यांच्यापेक्षा राजकीयदृष्ट्या कितीतरी मजबूत आहेत. मात्र, भविष्यात त्यांच्यासाठी काय दडलं आहे? \n\n'द इंडियन एक्सप्रेस' या इंग्रजी दैनिकाच्या माजी उपसंपादक सीमा चिश्ती म्हणतात, \"लोकशाहीत लोकप्रिय नेत्याला जेव्हा व्यवस्थेतली कुठलीच व्यक्ती किंवा संस्था आव्हान वाटत नाही, हे त्या नेत्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान असतं. बुलंद आवाज असलेले विरोधक असणं केवळ लोकशाहीच नाही तर सत्तेत असणाऱ्यांच्याही भल्याचं असतं. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचे पाय जमिनीवर असतात आणि त्यांच्यावर वचक असतो.\" \n\n'काँग्रेस-मुक्त भारता'चं जे स्वप्न भाजपने बघितलं आहे ते मोदी पूर्ण करू शकतील का? मोदी पुढची काही वर्षं स्वतःचा वारसा मजबूत करण्याचं काम करतील. \n\nकेंद्रीय शहर विकास मंत्री हरदीप पुरी काही दिवसांपूर्वीच म्हणाले होते की \"दिल्लीच्या राजपथचा पुनर्विकास करणारा सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट..."} {"inputs":"...े आहेत. \n\nपण जंगलात दुर्गम भागात उलटन पाड्यासारख्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना आजही दुकानांपर्यंत येणंही शक्य होत नाहीये. अशात कुणी आजारी पडलं तर काय करायचं, हा प्रश्न आहेच. \n\nआरेमध्ये पुन्हा वृक्षतोड आणि अतिक्रमणाच्या घटना\n\nलॉकडाऊनच्या काळातही आरे कॉलनीत काही ठिकाणी वृक्षतोड, अतिक्रमणं आणि आग लागण्याच्या घटना घडत असल्याचं गेल्या दीड महिनाभरात समोर आलं आहे. सेव्ह आरे आंदोलनात सहभागी झालेल्या 'वनशक्ती' संघटनेनं ही गोष्ट लक्षात आणून दिली असून त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयातही आवेदन दिलं आहे.\n\nआरे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहे,\" असं ते म्हणाले होते. \"वणव्याच्या घटना आमच्या आखत्यारीत येत नाहीत. अतिक्रमण झालेलं नसून, स्थानिकांनी युनिट तेरा आणि युनिट सोळामधला रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला होता. आम्ही तो अडथळा हटवला असून आमच्या सुरक्षारक्षकांना कडक निगराणी ठेवण्यास सांगितलं आहे.\"\n\nकोरोना व्हायरसमुळे हवामान बदलावर काय परिणाम होईल? - पाहा व्हीडिओ\n\n'आता तरी जंगलात अतिक्रमण वाढवू नका'\n\nलॉकडाऊनमध्येही वणवा आणि वृक्षतोडीच्या घटना समोर आल्यानं प्रकाश भोईर यांच्यासारखे आरेमधले रहिवासी व्यथित झाले आहेत. \"सध्याच्या परिस्थितीत सगळेच कोरोनाशी लढत आहेत. त्यामुळं काही प्रमाणात दुर्लक्ष होणं स्वाभाविक आहे. आम्हीही लक्ष ठेवून असतो, पण अशा घटना घडतच आहेत.\"\n\nतर कधी वाडी, शेत साफ करताना लोक गवत जाळतात, त्यातून आग लागू शकते. असा पाचोळा न जाळता खत म्हणून वापरला जावा, अशी सूचना प्रकाश करतात. इथलं जंगल राखायलाच हवं असं त्यांना वाटतं. \n\n\"कोरोनाविषाणूचा उगम प्राण्यांपासून झाला, असं शास्त्रज्ञ सांगतात, प्राण्यांच्या अधिवासात होणाऱ्या अतिक्रमणांमुळे काय होऊ शकते, त्याचे परिणाम आपण सध्या भोगतो आहोत. तरीही लोक झाडं तोडत असतील, तर काय म्हणायचं? आपल्या गरजा किती कमी असू शकतात, हे लॉकडाऊननं लोकांना दाखवलं आहे. या काळात आता लोकांमध्ये थोडा निसर्गाकडे बघण्याचा कल वाढला आणि त्यातून जागृती होत असेल तर उत्तम ठरावं.\"\n\nहे वाचलंत का?"} {"inputs":"...े आहेत. उदाहरणार्थ आता आसामचे मुख्यमंत्री आहेत सर्वानंद सोनवाल. आसाममध्ये ही सोनवाल जमात आहे. या सोनवालांचं साहित्य होतं, सोनवाली भाषा होती. पण एकूण बंगाली आक्रमणात सोनवाली भाषा लुप्त झाली. आता ना सोनवाली भाषेतून काम होत नाही किंवा कोणी बोलतही नाही. \n\nअसं आसाममध्ये अनेक समाजांविषयी घडलेलं आहे. त्यामुळेच भाषा आधी जाते, मग संस्कृतीवर आक्रमण होतं आणि मग रोजीरोटीवर आक्रमण होतं. आसाम हा शेतीवर चालणारा प्रदेश आहे. इथे इतर फारसे उद्योग नाहीत. त्यामुळे पाण्यावर आणि शेतीवर हक्क असणाऱ्यांकडे रोजीरोटी राह... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यानंतर पाकिस्तानची निर्मिती झाली. तेव्हा बांगलादेशातील हिंदू इथे आले. फक्त हिंदूच नाही तर आर्थिक कारणांमुळे मुस्लिम लोकही भारतात आले. कारण इथे रोजगाराच्या संधी जास्त होत्या. इथल्या लोकसंख्येचा पॅटर्न बदलत असल्याचं लोकांना वाटत होतं. नोकऱ्या, आर्थिक - नैसर्गिक स्रोतांवर या स्थलांतरामुळे ताण येत होता. यातूनच 1979च्या आंदोलनाला सुरुवात झाली. आणि 1985मध्ये आसाम करार झाला.\"\n\nआसाम करार\n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या चर्चेदरम्यान 1955च्या आसाम कराराचाही उल्लेख होतोय. \n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयक म्हणजे आसाम कराराचं उल्लंघन असल्याचं म्हणत आसाममध्ये या विधेयकाला विरोध होतोय. \n\nहा आसाम करार राज्यातल्या लोकांना सामाजिक, सांस्कृतिक आणि भाषिक सुरक्षा देतो. \n\nभारत सरकार आणि आसाम चळवळीच्या नेत्यांमध्ये 15 ऑगस्ट 1985ला हा करार झाला होता. \n\nया कराराच्या पूर्वी 6 वर्षं आसाममध्ये आंदोलनं होत होती. 1979मध्ये आसाम स्टुडंट्स युनियन (आसू)ने या मोहिमेची सुरुवात केली होती. बेकायदेशीररित्या आलेल्या प्रवाशांची ओळख पटवून त्यांना निर्वासित म्हणून घोषित करावं, अशी या आंदोलनकर्त्यांची मागणी होती. \n\nया आसाम करारानुसार 25 मार्च 1971 पर्यंत राज्य़ात आलेल्या लोकांना वैध मानलं जातं. यामध्ये धर्माचा विचार केला जात नव्हता. \n\nपण नागरिकत्व दुरुस्ती विधेयकामध्ये ही तारीख 31 डिसेंबर 2014 करण्यात आली आहे. आणि यामध्ये धर्माचा विचार करण्यात आलेला आहे. \n\nयामुळे ज्या लोकांची नावं एनआरसी प्रक्रियेदरम्यान यादी बाहेर करण्यात आली होती, त्या सगळ्यांनाही नागरिकत्व मिळू शकेल. \n\nतर जे लोक आसाममध्ये 25 मार्च 1971नंतर दाखल झाले आहेत त्या हिंदू आणि मुसलमानांना परत पाठवण्यात यावं, असं आसाम करारात म्हटलं आहे. \n\nया विरोधाभासामुळे आसाममधल्या लोकसंख्येचा एक मोठा गट नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करतोय. \n\nएनआरसी\n\nNRC म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन्स. राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया. देशामध्ये राहणारी कोणती व्यक्ती भारतीय नागरिक आहे आणि कोण नाही, हे ठरवण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येते. \n\n1951मध्ये आसाममध्ये पहिली NRC झाली. ही देशातली पहिली प्रक्रिया होती. \n\nआसामचे पहिले मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते लोकमान्य गोपीनाथ बोरडोलोई यांनी पहिल्या NRC ची मागणी केली. पंडित नेहरूंकडे त्यांनी ही मागणी केली. त्यानंतर 1951मध्ये पहिली NRC झाली. त्यानंतर जनगणनेप्रमाणेच ठराविक..."} {"inputs":"...े इंग्रज होते, असं सर्वच इतिहासकार नमूद करतात. \n\nब्रिटिशांची वखार त्या वेळी मराठ्यांच्या तडाख्यातून सहीसलामत सुटली असली तरी, मराठ्यांच्या एकूण शक्तीचा अंदाज त्यांना सूरत लुटीच्या निमित्ताने आणि एकंदरीत कोकण प्रांतात शिवाजी महाराजांनी अवलंबलेल्या आक्रमक धोरणामुळे आला होता.\n\nदुसऱ्या सूरत लुटीनंतर मराठे या बंदरापर्यंत अगदी सहज पोहोचू शकतात, हे इंग्रजांना अगदी स्पष्ट जाणवलं. त्यामुळेच त्यांनी नव्याने त्यांच्या ताब्यात आलेल्या बेटाकडे, म्हणजेच मुंबईकडे लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला, असं मुंबईच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"कंपनीमार्फतच भारतातील कारभार बघितला जायचा.\n\nमुंबईचा ताबा इंग्रजांनी घेतल्यानंतरही अनेक दिवस मुंबईतील कारभाराबाबत सूरतमधील ईस्ट इंडिया कंपनीचे संचालक निर्णय घ्यायचे. याबाबत गजानन मेहेंदळे यांनी 'Shivaji, His Life and Times' या ग्रंथात अनेक दाखले दिले आहेत.\n\nशिवाजी महाराजांनी 1672 मध्ये पहिल्यांदा खांदेरी किल्ला बांधायला घेतला, तेव्हा मुंबईतील इंग्रजांनी सूरतला पत्र लिहून याबाबत काय कारवाई करायची, अशी विचारणा केली होती. मराठ्यांनी इंग्रजांच्या काही बोटी आणि सैनिक ताब्यात घेतले, तेव्हाही काय करावं, हे विचारणारं पत्र मुंबईहून सूरतला गेलं होतं.\n\nपण दुसऱ्यांदा सूरत लुटल्यावर इंग्रजांचा नूर पालटला आणि त्यांनी हळूहळू सूरतमधून आपलं बस्तान मुंबईला हलवायला सुरुवात केली. \n\nसूरत लूट महत्त्वाची, पण...\n\nकाही इतिहास अभ्यासकांच्या मते मुंबईच्या जडणघडणीत सूरतेच्या लुटीचा वाटा मोठा आहे, पण ते काही एकमेव कारण नाही.\n\nमुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रमुख डॉ. मंजिरी कामत सांगतात की मुंबईचा विकास टप्प्याटप्प्याने झाला. सूरत लुटली गेली आणि मुंबईचा उदय झाला, असं एकदम झालं नाही.\n\nटप्प्याटप्प्याने मुंबईचा विकास झाला. नव्या इमारती बांधल्या गेल्या. टाऊन हॉल ही त्यापैकीच एक महत्त्वाची इमारत. आज येथे एशियाटिक लायब्ररी आहे.\n\nइतिहास अभ्यासक राजनारायण चंदावरकरही नेमक्या याच मुद्द्याचा परामर्श विस्तृतपणे घेतात. 'Origin of Industrial Capitalism in India' या ग्रंथात त्यांनी मुंबईच्या उदयावर एक अख्खं प्रकरण लिहिलं आहे.\n\nया प्रकरणात ते लिहितात की, सूरत हे काही झालं तरी मुघलांच्या ताब्यातलं बंदर होतं. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकात मुघल साम्राज्याला उतरती कळा लागली. मराठ्यांनी सूरत लुटली आणि या बंदरांचं महत्त्व एकदम कमी झालं. \n\nसूरतेचं महत्त्वं कमी होण्याला मुघल साम्राज्याची उतरती कळा, हे प्रमुख कारण होतंच. पण त्याच बरोबर मराठा साम्राज्याचा आणि ब्रिटिशांचा उदय हेदेखील एक महत्त्वाचं कारण होतं.\n\nब्रिटिशांना हवा असलेला कच्चा माल मुंबईच्या आसपासच्या प्रदेशांमधून मिळणं जास्त सोपं होतं. त्यामुळे ब्रिटिशांनी मुंबईला पसंती दिली, असं चंदावरकर सांगतात.\n\nपण काहीही झालं तरी 355 वर्षांपूर्वी घडलेल्या त्या घटनेचा परिणाम मुंबईच्या विकासावर मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे या सूरत लुटीचं मुंबई कनेक्शन समजून घ्यायला हवं.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी..."} {"inputs":"...े कदाचित समाजामध्ये याविषयीची रोग-प्रतिकारक्षमता निर्माण होईल.\n\n\"आपण हे संक्रमण आता समाजातल्या एका गटापर्यंत वा देशाच्या भागापर्यंतच थांबवण्याचा प्रयत्न करतोय. समजा जर आपण हे दोन वा जास्त वर्षं करत राहिलो, तर मग देशातल्या पुरेशा प्रमाणातल्या लोकसंख्येमध्ये हा संसर्ग होऊन गेलेला असेल आणि परिणामी यामुळे काही प्रमाणात रोग प्रतिकारशक्ती निर्माण होईल,\" असंही प्रा. वुलहाऊस सांगतात.\n\nपण ही रोग प्रतिकारशक्ती टिकेल का, याविषयी मात्र शंका आहेत.\n\nढालीचं धोरण\n\n\"तिसरा पर्याय म्हणजे आपल्या वागण्यामध्ये वा सवय... उर्वरित लेख लिहा:","targets":"द करण्याची गरज नाही. पण मग ढालीचं धोरण अतिशय कडक पद्धतीने पाळावं लागेल.\"\n\nज्यांना कोरोनापासून जिवाचा धोका आहे, अशा लोकांभोवती सुरक्षेची ढाल उभी करायची आणि बाकीच्यांनी कामाला लागायचं. हेच ढालीचं धोरण.\n\nब्रिटनमध्ये वयोवृद्ध आणि आजारी लोकांसाठी ढालीचं धोरण 12 आठवड्यांसाठी आहे. म्हणजे 12 आठवडे त्यांनी कोणत्याही कारणासाठी - अगदी महत्त्वाच्या गोष्टी विकत घेण्यासाठीसुद्धा - घराबाहेर पाऊलही ठेवायचं नाही. या वयोवृद्ध आणि आजारी लोकांना जे जीवनावश्यक वस्तू पुरवण्यासाठी किंवा तपासण्यासाठी जातील, त्यांची आधी कोरोनासाठी चाचणी घेण्यात येईल.\n\nया धोरणाअंतर्गत जर तुमच्या घरात वयोवृद्ध किंवा आजारी व्यक्ती असेल आणि तुम्ही घराबाहेर जात असाल तर शक्यतो तुम्ही वेगवेगळ्या खोल्यांमध्ये राहावं. शक्य असल्यास वेगळं बाथरूम वापरावं. टॉवेल्स वेगळे असावेत. भांडी वेगळी असावीत. एकमेकांच्या शक्यतो समोरासमोर येऊ नये. घरात हवा खेळती असावी. खिडक्या उघड्या ठेवाव्यात.\n\nपण मग लॉकडाऊन कधी उठणार?\n\nकोरोना व्हायरसचा धोका नेमका किती मोठा आहे, हे समजून घेण्यासाठी बेसिक रिप्रॉडक्शन नंबर, म्हणजेच पुनरुत्पादन वा पुनर्निर्मितीचा मूलभूत आकडा अतिशय महत्त्वाचा आहे. याला याला म्हटलं जातंय R0 (उच्चार - आर नॉट - 0 अर्थात शून्य याला नॉट असंही म्हटलं जातं.)\n\nएलिसा ग्रॅनाटो\n\nजगभरातली सरकारं या आकड्याच्या आधारे लोकांचे जीव वाचवण्यासाठीची पावलं उचलतायत. शिवाय लॉकडाऊन नेमका कधी उठवता येईल, यासाठीचे संकेतही या आकड्यावरून मिळताहेत. \n\nपुनरुत्पादन प्रमाण म्हणजेच रिप्रॉडक्शन नंबर 1 पेक्षा जास्त असेल तर संसर्गाच्या केसेस घातांकात वाढतात, म्हणजे समजा क्रेडिट कार्डचं बिल भरलं नाही तर जसा आकडा झपाट्याने मोठा होतो, अगदी तसंच.\n\nपण हाच आकडा जर समजा लहान असेल तर मग या रोगाचा प्रसार मग काही काळाने मंदावतो आणि थांबतो, कारण नवीन लोकांना लागण होत नसल्याने साथ आटोक्यात येते. याविषयी सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा -\n\nसध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे हा आकडा बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचं सांगितलं जातंय, पण जर लॉकडाऊन शिथील करण्यात आला तर संसर्गाचा उद्रेक होऊ शकतो, अशी भीती वर्तवली जात आहे.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े कर्नाटकातच राहिलं पाहिजे. कारण इथला विकास, शिक्षणाच्या सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर मी पाहिलं, म्हणून माझ्या मतात हा बदल झाला.\"\n\nबेळगाव ही कर्नाटकची उपराजधानी झाल्यावर सहाजिकच इथे सरकारी योजनांच्या पैशांच्या ओघ वाढला. राजकीय उठबस वाढली. त्याचा परिणाम इथल्या सीमाप्रश्नाविषयीच्या मतांवर पहायला मिळतो. पण काही तरुणांमध्ये सीमालढ्याची धग अजूनही कायम आहे. \n\n'सीमालढ्यातल्या मी चौथ्या पिढीतला मावळा'\n\nशिवराज चव्हाण अभिनेता आहे. पुण्या-मुंबईमध्ये चित्रपट आणि नाटकांसाठी कायम येत असतो. \n\n\"बेळगाव सीमाप्रश्न मल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा तळमळीनं आणि आशेनं ते सगळे एकत्र आलेले असतात,\" पियूष म्हणतो. \n\n'रस्ते आणि गटार झाले म्हणजे विकास नसतो'\n\nकर्नाटकात महाराष्ट्रापेक्षा जास्त सुविधा मिळतात, मग महाराष्ट्रात का जावं? \n\nया प्रश्नावर पियूष अधिक आक्रमक होतो. \"इथं सुविधा असतील, पण त्या माणसाला त्याच्या भाषेतून मिळणं जास्त महत्त्वाचं आहे ना? मातृभाषेतनं शिक्षण घ्या असं जगभर सांगितलं जातं, पण त्याचवेळेस इथं मातृभाषेतनं शिक्षण घ्यायला काहीही वाव नाही. फक्त कानडी भाषेचा गवगवा केला जातो. हा मराठी माणसांवर अन्याय आहे. त्यामुळे मराठी माणसांचा कोणताही विकास कर्नाटकात राहून होणार नाही. रस्ते आणि गटारी झाल्या म्हणजे विकास नसतो,\" तो प्रत्युत्तर देतो. \n\nपण पियूषच्या मतांशी त्याचे काही समवयस्क सहमत नाहीत. त्यांच्या दृष्टीनं नव्या पिढीसाठी हा प्रश्न फारसा कालसुसंगत राहिला नाही आहे.\n\nअक्षता आळतेकर-पिळणकर फार्मा क्षेत्रात काम करते. तिला कानडीशी वैर करावं असं वाटत नाही. \"आपण ज्या कोणत्या राज्यात रहात असू तिथली भाषा शिकण्यात मला काही गैर वाटत नाही. गेली ६० वर्षं हा लढा सुरू आहे. प्रत्येक जण आपपल्या परीनं त्याला सपोर्ट करतो. पण आम्हाला आता काही प्रॉब्लेम यावा अशी काही परिस्थिती आलेली नाही. सामोपचारानं हा मुद्दा सोडवला गेला तर ठीकच आहे, पण केवळ त्या एका मुद्द्यावरच फोकस आपण करणार असू तर ते योग्य नव्हे,\" ती म्हणते. \n\n'सामान्यांपेक्षा राजकारण्यांच्या दृष्टीनं प्रश्नाला महत्त्व'\n\nसायली शेंडेचं नुकतंच महाविद्यालयीन जीवन सुरू झालं आहे. \"मला नाही वाटत की हा मुद्दा योग्य आहे. मी शाळेत असतांना, आता कॉलेजमध्ये असताना माझे दोन्ही मित्रमैत्रिणी आहेत. आम्ही दोन्ही भाषा बोलतो. आम्हाला कोणाला कधीच काही प्रॉब्लेम आला नाही,\"ती तिचा अनुभव सांगते. \n\nसायलीचा मोठा भाऊ चिन्मय व्यावसायीक आहे. ते सांगतात,\" माझ्या पिढीतही माझे असे अनेक मित्र आहे ज्यांना वाटत राहतं की महाराष्ट्रात गेलं पाहिजे बेळगाव. पण मला स्वत:ला त्या मुद्द्यात काही महत्त्वाचं वाटत नाही. त्याचा फायदा फक्त राजकारण्यांना होतो. सामान्य माणसांना त्याचा काही उपयोग होत नाही.\" \n\nअर्थात, बेळगावात लढ्याच्या छायेत का होईना, पण कानडी आणि मराठी दोन्ही भाषांनी अनेक वर्षं घरोबा केला आहे. त्यामुळे मराठी बोलणारे कानडी भाषिकही इथे राहतात. त्यांच्यातल्या तरुण पिढीला या सीमाप्रश्नाबद्दल काय वाटतं हेही आम्ही विचारलं. \n\n'आम्ही मराठी शिकलो, तुम्ही..."} {"inputs":"...े कर्मचारी पूर्ण 'पीपीई किट' घालून काम करत असतात. त्यांनी आतल्या वातावरणाला थोडंही एक्स्पोज होणं अपेक्षित नसतं. \n\n'सिरम'नं लशीचे जे घटक आहेत त्याच्या निर्मितीला सुरुवात पहिल्या चाचण्यांचे निर्ष्कष आल्यावर केली. \n\nसध्या लशीच्या मानवी चाचणीचा दुसरा टप्पा भारतासह जगभरात सुरु आहे. थोड्याच काळात तिसरा टप्पा सुरु होणार आहे. \n\nत्याचे निष्कर्ष आल्यावर मग शेवटच्या परवानगीसहीत ही लस बाजारात येईल किंवा सरकारतर्फे सामान्य नागरिकांना देणं सुरु होईल. \n\nसिरम इन्स्टिट्यूट\n\nत्याला किमान डिसेंबरपर्यंत वेळ लागण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेकॉर्ड कालावधींत येणाऱ्या या लशींकडे पाहून त्यांच्या सुरक्षा मानकांबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. 'सिरम'च्या या भेटीत आम्हाला या डॉ. उमेश शाळीग्राम भेटतात जे संशोधन आणि विकास विभागाचे संचालक आहेत. त्यांच्या मते कोणत्याही लशीसाठी तडजोड केली गेली नाही आहे. \n\n\"सगळेजण फास्ट सगळं करण्याचा प्रयत्न करताहेत पण कुठेही बायपास घेत नाही आहेत. सगळेजण सिस्टिमेटिक डेव्हलपमेंट करताहेत. त्यात प्राण्यांवरच्या चाचण्या व्यवस्थित झालेल्या असतात, फेज वन झालेली आहे. ऑक्सफर्डची लस बघा, सगळ्या जगामध्ये त्याच्या ट्रायल्स सुरू आहेत. युकेमध्ये त्यांची 10 हजार लोकांवरची ट्रायल संपत आलेली आहे, ब्रझिलमध्ये मोठी ट्रायल सुरु आहे 4 हजारांवर, दक्षिण आफ्रिकेत सुरू आहे 2 हजार लोकांवरती आणि 30,000 लोकांवर अमेरिकेत ट्रायल सुरू केली आहे आणि भारतात 1600 जण आहेत. एवढा प्रचंड डेटा तयार होणार आहे. त्यात कुठेही बायपास घेण्यात आलेला नाही. फक्त ज्या वेगात हे घडतं आहे तो खूप प्रचंड आहे. कारण शेवटी तुम्हाला रिस्क बेनिफिट घ्यावा लागतो,\" डॉ शाळीग्राम म्हणतात. \n\n'कोविशिल्ड' लस दोन भागांमध्ये घ्यावी लागेल\n\nही कोविशिल्ड लस दोन भागांची असेल. पहिला डोस घेतल्यावर, 28 दिवसांनी दुसरा 'बूस्टर डोस' घ्यावा लागेल. म्हणजे तेवढेच डोसेसची संख्याही वाढते. म्हणजे जेव्हा पूर्ण क्षमतेनं उत्पादन सुरू होईल तेव्हा डोसेसची संख्या अब्जावधींमध्ये असेल. तशी 'सिरम'ची क्षमता आहे. \n\nम्हणजे जेव्हा 'सिरम'मध्ये एका प्रॉडक्शन लाईनवर लस 'व्हायल'मध्ये म्हणजे बाटल्यांमध्ये भरली जाते, तेव्हा इथं मिनिटाला 500 व्हायल्स भरल्या जातात.\n\nएका व्हायलमध्ये 10 डोसेस असतात. म्हनजे मिनिटाला 5000 डोसेस. अशा अनेक प्रॉडक्शन लाईनवर उत्पादन जेव्हा सुरू होईल तेव्हा दिवसाची कोट्यावधी डोसेस निर्मितीची क्षमता असेल. त्यामुळे दोन भागांमध्ये दिल्या जाणाऱ्या या लशीच्या अब्जावधी डोसेसची गरज काही महिन्यांमध्ये पुरवता येईल. पण डोसेसची गरज का आहे? \n\nयाचं उत्तर देतांना डॉ. शाळीग्राम म्हणतात, \"लस दिल्यावर तुमची प्रतिकारक शक्ती बूस्ट करावी लागते. तुमची पहिली इम्युनिटी तयार होत. त्यात 'टी सेल' इम्युनिटी असते आणि थोड्या एँटीबॉडी तयार होतात. पण ते जर तुम्ही बूस्ट केलं तर तुमच्या शरीरात एँटीबॉडीचं टायटर चांगल्या लेव्हलला राहतं. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही व्हायरसला एक्स्पोज होणार, तेव्हा ते टायटर जर चांगलं असेल..."} {"inputs":"...े काही प्रसिद्ध पायलट्स घडवले होते. \n\nभारतीय वायुसेनेतील अनेक अधिकाऱ्यांनीही याच संस्थेतून प्रशिक्षण घेतलेलं आहे. यामध्ये एअर चीफ मार्शल दिलबाग सिंह यांचाही समावेश आहे. \n\nयाशिवाय सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष हफज-अल-असद, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक, मोझाम्बिकचे माजी वायुसेना कमांडर अहमद हुसैन हे देखील याच संस्थेचे विद्यार्थी आहेत. \n\nया संस्थेला आता 'मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ द आर्म्ड फोर्सेस ऑफ द किरगीझ रिपब्लिक' म्हणून ओळखलं जातं. \n\nया शहरातल्या फ्रूंज एअरपोर्टचं नाव बदलून आता मानस ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंगम असलेला प्रसिद्ध इस्सेक-कुल तलाव बिश्केकपासून जवळपास 220 किलोमीटरवर आहे.\n\nइस्सेक-कुल सरोवर\n\nबर्फाच्छादित तिआन-शान डोंगररांगांच्या मधोमध वसलेला हा तलाव जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे. \n\nहा शांत तलाव हे सोव्हिएत संघातल्या उच्चभ्रूंचं आवडतं ठिकाण होतं. इथे येणाऱ्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य, शास्त्रज्ञ, विद्वानांसाठी आजारपणातून उठल्यानंतर आराम करण्यासाठीची विश्रामगृहं होती. \n\nया तलावाच्या जवळ नव्यानेच उभ्या राहिलेल्या रिसॉर्ट्समध्ये थर्मल बाथ, सनबाथ घेता येतो. युर्टमध्ये रात्र घालवणं हा उत्तम अनुभव आहे आणि इथून सगळीकडे हायकिंगसाठी जाता येतं आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही घेता येतो. \n\nया तळ्याच्या उत्तरेला काराकोल नावाची जागा आहे. तिथे उलान टॉर्पिडो रेंज आहे. सोव्हिएत निर्मित या जागी नौसेनेसाठीची आयुधं आणि पाणबुड्यांची चाचणी करण्यात येते.\n\nयुद्धात वापरण्यासाठीच्या कोणत्याही शस्त्राची चाचणी इथे करता येऊ शकते आणि भारतीय नौसेना 1997पासून इथे आपल्या प्रोटोटाईप टॉर्पिडोची चाचणी करते. \n\nदरवर्षी भारत इथे सरासरी 20 चाचण्या करतो. \n\nबिश्केकची राजकीय ओळखही आहे. आधी सोव्हिएत अंमलाखाली असणाऱ्या या शहराने फार लवकर प्रजासत्ताक अवलंबलं. इथले पहिले राष्ट्रपती अस्कर आकेव यांनी 1991मध्ये इथे प्रजासत्ताकाची बीजं रोवली. \n\nइंदिरा नावाचा परिणाम\n\nया जागेने दोन आंदोलनंही पाहिली. यामध्ये 2010मध्ये झालेल्या ट्युलिप क्रांतिचाही समावेश आहे. \n\nसोव्हिएत संघ काळापासून भारताचे बिश्केकशी संबंध आहेत. आणि अनेकजणांनी मला सांगितलं की जेव्हा इंदिरा गांधींनी 1950च्या दशकात फ्रूंजचा दौरा केला तेव्हा त्यांनतर इथे जन्मलेल्या मुलींची नावं इंदिरा ठेवण्यात आली होती. बिश्केकमध्ये आजही हे नाव लोकप्रिय आहे.\n\nमाजी पंतप्रधान राजीव गांधींनी सोनिया गांधींसोबत 1985मध्ये बिश्केकचा दौरा केला होता. आणि बिश्केकच्या मुख्य चौकात एक रोपंही लावलं होतं. \n\nत्यानंतर दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट झाले. \n\nमार्च 1992मध्ये बिश्केकमध्ये आपला राष्ट्रीय झेंडा फडकावणाऱ्या सुरुवातीच्या काही देशांपैकी एक भारत होता. भारतीय मिशनची सुरुवात इथे त्यावेळी करण्यात आली होती. \n\n1995मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांनी किर्गिझ संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित केलं होतं. \n\nऐतिहासिक दृष्ट्या बिश्केकमध्ये एकेकाळी सकस (सिथियन) राज्यं होतं. जे नंतर ख्रिस्तपूर्व काळात..."} {"inputs":"...े कुठलेच पुरावे सापडले नाही. \n\nखावं की उपवास करावा?\n\nरात्रभर उपाशी राहून सकाळी खाण्याकडे कल वाढताना दिसतोय. विशेषतः वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांमध्ये. \n\n2018साली करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार कधी-कधी उपवास केल्याने रक्तातील शर्करेचं प्रमाण संतुलित राहण्यास मदत होते. इन्सुलिनप्रति संवेदनशीलता वाढते. यामुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो. \n\nवडापाव\n\nआता नाश्ता न करणं फायदेशीर असेल तर नाश्ता केल्याने नुकसान होतं का? काही संशोधक हाच दावा करतात आणि सकाळचा नाश्ता घातक असल्याचं सांगतात. \n\nमात्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यावर ब्रिटनमधल्या सरे आणि अॅबरडीन विद्यापीठांमध्ये सध्या संशोधन सुरू आहे. यानंतर त्याचा लठ्ठपणा आणि लठ्ठपणा नियंत्रणात ठेवण्याशी संबंध तपासला जाईल. \n\nन्याहारी आरोग्याची गुरूकिल्ली\n\nसकाळच्या नाश्त्याचा संबंध केवळ शरीराच्या वजनाशी नाही. नाश्ता चुकवल्याने हृदयरोग होण्याची शक्यता 27 टक्क्यांनी वाढते, मधुमेहाची शक्यता 21 टक्क्यांनी वाढते तर इतर आजार होण्याची शक्यता 20 टक्क्यांनी वाढते. \n\nयामागे कदाचित न्याहारीत दडलेली आरोग्याची गुरुकिल्ली असावी. जे नाश्त्यामध्ये कडधान्य किंवा ओट्स इत्यादी खातात त्यांना यातून विटामिन्स, आयर्न आणि कॅल्शिअम मिळतात. हे आरोग्यासाठी लाभदायी असतात. \n\nअसं संशोधन ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत झालेलं आहे. \n\nसाबुदाणा वडा\n\nसकाळी नाश्ता केल्याने मेंदू उत्तमरीत्या काम करतो, असंही म्हटलं जातं. यामुळे मन एकाग्र करणं आणि भाषेचं ज्ञान मिळवण्यातही मदत होते. यामुळे स्मृती उत्तम राहत असल्याचंही एका संशोधनात आढळलं आहे. \n\nमात्र त्यासाठी आपण न्याहरीत काय खाते, हे महत्त्वाचं आहे. जे अधिक प्रोटीन आणि कॅल्शिअमयुक्त नाश्ता करतात, त्यांना जास्त फायदा होतो. शिरा-पुरी खाऊन तसं पोषण मिळणार नाही. \n\nसकाळच्या नाश्त्यामध्ये डबाबंद पदार्थ टाळलेलेच बरे, कारण त्यात वरून साखर मिसळलेली असते. \n\nछोले भटुरे\n\nसकाळच्या भुकेवर ताबा मिळवणं सोपं असल्याचं इस्रायलच्या तेल अविव विद्यापीठातल्या संशोधनात समोर आलं आहे. \n\nकुठल्या प्रकारचा नाश्ता आरोग्यासाठी सर्वोत्तम असतो, हे 54 संशोधनाचा अभ्यास करूनही तज्ज्ञांना अजून सांगता आलेलं नाही. \n\nतर मग न्याहरीचं करावं तरी काय?\n\nजाणकार सांगतात न्याहरीत काय खावं, हे माहिती नसलं तरी हे तर नक्कीच माहिती आहे की तेव्हाच खावं जेव्हा भूक लागली असेल. ज्यांना सकाळी भूक लागते त्यांनी न्याहरी जरूर करावी. ज्यांना रात्री भूकेची जाणीव होते त्यांनी रात्रीचं जेवण उत्तम करावं. \n\nमेदूवडा\n\nप्रत्येक शरीराचं स्वतःच वैशिष्ट्य असतं. त्यानुसारच निर्णय घेणं योग्य असतं. कुठल्याही एका जेवणावर विसंबून राहणं योग्य नाही, मग ते डिनर असो की ब्रेकफास्ट.\n\nसंतुलित ब्रेकफास्ट आणि संतुलित डिनरचा सल्ला तर सर्वच जाणकार देतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े गृह मंत्रालयाकडील निधीचा बहुतांश भाग हा आपत्कालीन सेवांमध्ये सुधारणा, फॉरेन्सिक लॅबचा दर्जा सुधारणे किंवा सायबर क्राइम हाताळणाऱ्या युनिट्सच्या संख्येत वाढ करणे अशा गोष्टींसाठी खर्च होतो. या गोष्टींचा थेट फायदा महिलांना होत नाही. \n\nरेल्वेपासून रस्त्यांपर्यंतच्या सुविधांवर निधी खर्च झाला. दिवाबत्तीची सोय, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि वाहनांमधील पॅनिक बटणची चाचणी करण्यासाठीच्या संशोधनावर निर्भया फंडमधले पैसे खर्च करण्यात आले. \n\n\"लोकांना आपली उत्तरं तंत्रज्ञानामधून हवी... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही, हे स्पष्ट होतं. \n\nनेमकी समस्या काय? \n\nगृह मंत्रालयानं त्यांच्याकडे आलेल्या निधीचा बराचसा भाग खर्च केला असला, तरी इतर सरकारी विभाग आणि राज्यांकडे अजूनही निर्भया फंडचा खूप मोठा भाग पडून आहे. \n\nकेंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयानं 2019 पर्यंत त्यांच्याकडे जेवढा निधी आला होता, त्याच्या केवळ 20 टक्के रक्कम खर्च केली होती. 2013 पासून या मंत्रालयाकडे जेवढा निधी आला होता, त्याच्या केवळ एक चतुर्थांश भागच त्यांनी खर्च केला आहे. बलात्कार आणि कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांसाठी सेंटर्स उभारणं, शेल्टर होम बांधणं, महिलांसाठी हेल्पलाइन तयार करणं अशा गोष्टींमध्ये हा निधी खर्च झाला. \n\nएखादी योजना जाहीर करणं पुरेसं नसतं. ती राबविण्यात येणारे अडथळे दूर करून त्याची परिणामकारक अंमलबजावणीही गरजेची असते, अमिता पित्रे सांगतात. \n\nसेंटर्स उभारणं सोपं आहे, पण ते चालवणं हे जास्त कठीण असल्याचं महिला सुरक्षेसाठी काम करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे. अनेक ठिकाणी क्रायसिस सेंटर्स मोलाचं काम करत आहेत, पण त्यांना कर्मचाऱ्यांची कमतरता, पगार देणं किंवा इतर कामांसाठी आर्थिक अडचणी अशा गोष्टींना तोंड द्यावं लागत आहे. काही अनपेक्षित खर्चांसाठीही त्यांच्याकडे अनेकदा पैसे नसतात. म्हणजे एखादी महिला अपरात्री सेंटरमध्ये आली आणि तिचे कपडे फाटलेले, खराब झालेले असतील तर नवीन कपडे घ्यावे लागतात. असे इतरही खर्च उद्भवू शकतात. \n\nउत्तर प्रदेशमध्ये सरकारी हॉस्पिटलमध्ये पुरेसे रेप किट्स किंवा स्वॅब्स किंवा झिप लॉक बॅग्ज उपलब्ध नाहीत, शुभांगी सिंह सांगत होत्या. त्या वकील आहेत. बलात्कार आणि कौटुंबिक हिंसाचारानं पीडित महिलांचं त्या समुपदेशन करतात. \n\nनिर्भया फंडसाठी दिली जाणारी रक्कमच पुरेशी नाहीये, असा ऑक्सफॅमचा अंदाज आहे. कोणत्याही हिंसाचाराला बळी पडणाऱ्या 60 टक्के महिलांना जर मदत करायची असेल तर 1.3 अब्ज डॉलर्सची गरज आहे. \n\nपण जो आहे, तो निधी तरी का वापरला जात नाहीये? \"कागदपत्रांची पूर्तता करण्यात भरपूर वेळ खर्च होतो,\" रितिका खेरा सांगतात. \"शिवाय निधी शिल्लक राहिलाच तर तो पुढच्या वर्षी उपलब्ध होईल याचीही खात्री नाही,\" त्या पुढे म्हणतात. \n\nया अनिश्चिततेमुळेही अनेक राज्यं निर्भया फंडची मागणी करत नाहीत किंवा त्याचा नीट विनियोग करत नाहीत. निर्भया फंडसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात तरतूद आहे. त्यामुळेच पैशांमुळे ज्यांचं भविष्य अधांतरी राहू शकतं, असे कार्यक्रमच..."} {"inputs":"...े जयाजी सूर्यवंशी यांच्याशी संपर्क केला. \n\n\"जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये तांत्रिक दोष आहेत. जलसंधारणाचं काम 'टॉप टू बॉटम' पद्धतीनं करायला पाहिजे होतं पण ते तसं झालं नाही,\" असा आरोप त्यांनी केला. \n\nया आरोपांवर आम्ही गंगापूर मतदारसंघाचे आमदार प्रशांत बंब यांना विचारलं, ते म्हणतात की, \"जलयुक्त शिवार' ही टॉपची योजना आहे. त्याला नाव ठेवायचं काम नाही.\"\n\nराज्य सरकारनं जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत विदर्भातल्या 38 तालुक्यांचा समावेश आहे. \n\nयामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या मोर्शी तालुक्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"टाकलं'\n\nलोढे गावांत अनेक जणांनी शेततळी खोदली आहेत. सध्या मात्र शेततळ्यांत पाणी नाही.\n\nग्रामस्थ संजय पाटील सांगतात की, \"गावातली शेती संपूर्णत: एका विहिरीवर अवलंबून आहे. विहिरीतलं पाणी आम्ही शेततळ्यात आणून टाकलं. जेणेकरून जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची काही दिवस सोय होईल. पण आता विहिरीतलं पाणी संपायच्या मार्गावर आहे.\"\n\nसंजय पाटील यांची द्राक्षाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेली आहे.\n\nसंजय पाटील यांची द्राक्षाची बाग पाण्याअभावी पूर्णपणे वाळून गेली आहे. \n\nया गावातील रहिवासी संगीता पाटील यांच्या मते, \"सरकारनं जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्यात नुसती शेततळी बांधून ठेवली. तळ्यात पाण्याचा थेंब नाही. प्यायलाही पाणी नाही. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे. नोव्हेंबर महिन्यात हे असे दिवस आहेत. अजून उन्हाळा जायचा आहे.\"\n\nसंगीता पाटील\n\nमागेल त्याला शेततळी या योजनेअंतर्गत शेततळी बांधणाऱ्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिलं जातं. पण एकट्या तासगाव तालुक्यातील 11 कोटींची थकबाकी सरकारनं दिली नाही. \n\nस्थानिक पत्रकार विनायक कदम यांनी जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट बंधाऱ्याच्या दर्जाबाबत प्रशचिन्ह उपस्थित केले. \n\nगावातील बंधारे कोरडे पडले आहेत.\n\n\"बंधाऱ्यांची डागडुजी करत आहोत असं दाखवत वेळकाढू धोरण अवलंबवण्यात आलं. पण त्यामुळं पावसाचं पाणी अडलं नाही. परिणामी भीषण टंचाईला लोकांना सामोरं जावं लागतं आहे.\" \n\nसद्यस्थितीला पश्चिम महाराष्ट्रातल्या लोढे गावात रब्बीची पेरणी होऊ शकली नाही. कमी अधिक प्रमाणात अशीच परिस्थिती मराठवाड्यातल्या आखातवाडा आणि विदर्भातल्या काटपूरमध्ये आहे. \n\nदुष्काळग्रस्त भागातील या शेतकऱ्यांना भविष्याची चिंता सतावत आहे. \n\n(वार्तांकन - प्रशांत ननावरे, नितेश राऊत आणि स्वाती पाटील- राजगोळकर, संकलन - श्रीकांत बंगाळे)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े झिरपलेलं. \n\nभारतातले जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर तेव्हा CSIR चे महासंचालक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांची टीम झडझडून कामाला लागली. आयुर्वेदात हळदीच्या ज्या औषधी गुणांचा उल्लेख केलाय त्याचे लिखित स्वरूपातले पुरावे शोधण्याचं काम सुरू झालं. \n\nउर्दू, संस्कृत, हिंदी अशा भाषांमधले प्राचीन काळी लिहिले गेलेले 32 उतारे शोधले गेले ज्यात हळदीच्या गुणांचा उल्लेख होता. अनेक दिवसांच्या मेहनतीनंतर एक प्राचीन संस्कृत लेख आणि 1953 साली इंडियन मेडिकल असोसिएशनने हळदीच्या औषधी गुणधर्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. बायोपायरसी - म्हणजे जेव्हा संशोधक स्थानिक आणि पारंपारिक लोकांच्या ज्ञानाचा वापर करून त्यावर आधारित पेटंट घेतात आणि त्यातून नफा कमावतात. \n\nयात स्थानिक लोकांच्या पेटंट कायद्याबद्दलच्या अज्ञानाचा, त्यांच्या ज्ञानाच्या लिखित पुराव्याच्या अभावाचा फायदा घेतला जातो. फक्त भारतच नाही, तर आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेल्या अनेक विकसनशील किंवा गरीब देशांच्या बाबतीत हे घडलं आहे. \n\nयावर उपाय म्हणून भारताने आपल्या सगळ्या पारंपारिक ज्ञानाचं डिजिटायझेशन करण्याचा प्रोजेक्ट हाती घेतला होता. डॉ माशेलकर म्हणतात, \"मी वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनाझेशनचा (WIPO) चा अध्यक्ष असताना अमेरिकेच्या पेटंट आणि ट्रेडमार्क ऑफिसला प्रश्न विचारला होता की, तुम्ही अशी चुकीची पेटंट का देता? त्याने आमच्यासारख्या देशांचं किती नुकसान होतं. त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर मजेशीर होतं. त्यांनी म्हटलं, की आमच्याकडे कोणतंही पेटंट आल्यावर आम्ही त्यातली माहिती स्कॅन करतो आणि आमच्या डेटाबेसमध्ये हे अस्तित्वात आहे का तपासतो. तुमच्या हळदीचं पेटंट आलं तेव्हाही आम्ही असंच केलं. तेव्हा अशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, त्यामुळे आम्ही ते पेटंट मंजूर केलं. यावरून लक्षात येतं की आपल्या ज्ञानाचं डॉक्युमेंटेश असणं किती महत्त्वाचं आहे ते.\" \n\nहळद प्रकरणानंतर भारताने ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी (TKDL) हा प्रकल्प हाती घेतला. याचा मुख्य उद्देश आपली स्थानिक, पारंपारिक झाडं, आणि त्यांच्या पासून तयार होणारी औषधं यांची नोंद करणं हा आहे. बायोपायरसी थांबवणं आणि आपल्या ज्ञानाची बेकायदेशीर पेटंट थांबवण्याचं कामही याव्दारे केलं जातं. त्याव्यतिरिक्त देशांतर्गत रिसर्चला प्रोत्साहन देण्यांचं कामही याअंतर्गत केलं जातं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े तयार आहेत हे त्यांनी दाखवून दिलं\n\n* मराठी विरुद्ध बिहारी हा सांस्कृतिक वाद हाताळताना दाखवलेली परिपक्वता. सुशांत प्रकरणी ठाकरे सरकार आणि पोलिसांविरोधात थेट न बोलता, अप्रत्यक्षरीत्या सहानुभूती मिळवण्यात यशस्वी\n\n* लालूंसारखा बिहारी मातीत मुरलेला मुरब्बी राजकारणी असताना भाजपला राज्यातील सर्वांत मोठा पक्ष बनवणं \n\nराजकीय विश्लेषक सांगतात, \"महाराष्ट्रात देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली भाजप सर्वात मोठा पक्ष झाला. शिवसेनेने युती तोडल्याने सत्तेची समीकरणं बिघडली. पण, बिहारच्या यशाने त्यांना पुन्हा बळ दिल... उर्वरित लेख लिहा:","targets":"य राजकारणात ते मोठा रोल प्ले करू शकतात,\" असं देसाई यांच मत आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े तसंच धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक घडामोडींमुळे वीगरांचे मुद्दे दुर्लक्षित झाले.\n\nशिनजियांग येथे चीननं मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे आणि तिथे मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.\n\nबीजिंगवर आरोप आहे की, 1990च्या दशकात शिनजियांगमध्ये झालेल्या निदर्शनानंतर आणि पुन्हा 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिक दरम्यान झालेल्या निदर्शनानंतर सरकारच्या दडपशाहीला वेग आला होता.\n\nमागच्या दशकादरम्यान बहुतांश वीगर नेत्यांना तुरुंगात डांबलं किंवा कट्टरवादाचा आरोपामुळे ते परदेशात शरणार्थी म्हणून जाऊ ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी हिंसा भडकावल्याचं चीनचं म्हणणं आहे. पण त्यांनी या आरोपांचा इन्कार केला आहे.\n\nशांततेत निदर्शनं करणाऱ्या लोकांवर अंदाधुंद गोळीबार झाला आणि त्याच्यामुळे हिंसा आणि मृत्यू झाले.\n\nसध्याची परिस्थिती\n\nशिनजियांगला प्रसिद्ध सिल्क रूटवर बाहेरच्या चौकीच्या रूपात प्रसिद्धी मिळाली आहे आणि अजूनही हान चीनी पर्यटक तिथे आकर्षित होतात.\n\nशिनजियांगमध्ये औद्योगिक आणि उर्जा योजनांमध्ये खूप जास्त सरकारी गुंतवणूक झाली आहे. हीच गुंतवणूक मोठं यश असल्याचं बीजिंग सतत बिंबवत असतं.\n\nपण बहुतांश वीगर लोकांची तक्रार आहे की त्यांच्या नोकरीवर गदा येत आहे आणि त्यांच्या शेतजमिनी पुर्नविकासाच्या नावावर जप्त केल्या जात आहेत.\n\nस्थानिक आणि परदेशी पत्रकारांच्या हालचालींवर सरकारची करडी नजर आहे आणि या भागातल्या बातम्यांचे स्रोत खूपच कमी आहेत.\n\nपण चीनला लक्ष्य बनवून केल्या जाणाऱ्या बहुतांश हल्ल्यांवरून असं दिसतं की वीगर फुटीरतावाद पुढेही बरीच हिंसक शक्ती बनून राहील. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े तोच चक्रीवादळाचा डोळा जवळपास पूर्ण पुढे सरकला होता.\n\n1997 पासून वेस्ट इंडीजमध्ये राहणाऱ्या काळे कुटुंबीयांनी यापूर्वी अनुभवलेल्या चक्रीवादळांपेक्षा मारिया चक्रीवादळ सर्वाधिक भीषण होतं.\n\nरात्री पावणे अकरा वाजता पुन्हा वाऱ्या-पावसाचा खेळ चालू झाला. त्यामुळे कुलवंतजी व फतेहसिंग आमच्या घरी अडकून पडले. \n\nआता आम्हा तिघांच्या मदतीला या दोघांचे चार हात होते. वादळी वारे वाहायला सुरुवात झाली की वीज कंपनी वीज बंद करते. विजेच्या झटक्याने कोणाचा मृत्यू होऊ नये म्हणून ही उपाययोजना करतात. \n\nत्यानुसार सायंकाळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा हा देश पूर्णपणे डोंगराळ आहे. इथे उद्योग नाहीत, त्यामुळे फारशी समृद्धी नाही. निसर्गानं मात्र भरभरून दिलं आहे. पण ही चक्रीवादळं मात्र मोठी नासधूस करतात. \n\nयथावकाश संयुक्त राष्ट्रांची मदत पथकं आली. कायदा-सुव्यस्था प्रस्थापित करण्यासाठी संचारबंदी लागली. रस्त्यावर ब्रिटिश, अमेरिकन, संयुक्त अरब अमीरात आणि जमैकाचे सशस्त्र सैनिक आले.\n\nडोमिनिका देशात कायदा-सुव्यस्था प्रस्थापित करण्यासाठी संचारबंदी लागली. रस्त्यावर ब्रिटिश, अमेरिकन, संयुक्त अरब अमीरात आणि जमैकाचे सशस्त्र सैनिक मदतीसाठी आले.\n\nचौथ्या दिवशी एका सोळंकी नावाच्या काकूंच्या मोबाईलला थोडी रेंज आली. त्यावरून त्यांच्या कुटुंबियांना कॅनडामध्ये SMS पाठवून आमच्या आई-वडिलांना तसंच जे अन्य भारतीय येथे राहिले त्यांच्या घरी फोन करून खुशाली कळवण्याची विनंती केली. \n\nआमचे घरचे काळजीत होते. डोमिनिकामधल्या 27 जणांचे जीव गेल्याची आणि 50 लोक हरवले असल्याची बातमी तिथं पोहोचली होती.\n\n'डोमिनिकामध्येच राहणार'\n\nया छोट्याशा देशात अवघे 35 भारतीय आहेत. डोमिनिका हे त्रिनिदाद येथील भारतीय दूतावासाशी संलग्न आहे. जसा संपर्क सुरू झाला तसे भारतीय दूतावासही मदतीला धावून आलं. \n\nभारत सरकारनं सर्वच भारतीयांना डोमिनिकातून बाहेर पडून सेट ल्युशिया - त्रिनिदादमार्गे भारतात घेऊन जाण्याची व्यवस्था केली होती.\n\nपण मी ऋजुता आणि मनुश्रीनं ठरवलं की आपण इथेच राहायचं. ज्या डोमिनिकानं आम्हाला घडवलं, त्याला अवघड परिस्थितीत सोडून पळ काढणं आम्हाला योग्य वाटत नाही. \n\nया देशाच्या पुर्नउभारणीत आम्ही आमचं योगदान देण्याचं ठरवलं. आमच्या तिघांसोबत अन्य ९ समविचारी येथे डोमिनिकामध्येच राहिले. बाकी २० जणांनी डोमिनिकामधून बाहेर पडणे पसंत केलं. \n\nआम्ही आता रोज इथले रस्ते मोकळे करण्याची आणि लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याची कामं करतो. इथं तीन आठवड्यांनतंर अजूनही वीज नाही. रोझोऊ शहर हे डोमिनिकाच्या राजधानीचे शहर. खुद्द रोझोऊ शहरात वीज यायला नोव्हेंबर किंवा डिंसेबर उजाडेल. \n\nडोमिनिका देशात सध्या रोगराई पसरण्याची भीती आहे. तसंच शाळा आणि सगळी कार्यालयं बंद आहेत.\n\nमोबईलची रेंज आताशी आली आहे. पाणी कधी-कधी येतं. रोगराई पसरण्याची भीती आहे. शाळा आणि सगळी कार्यालयं बंद आहेत.\n\nजगभरातून मदतीचे अनेक हात पुढे येत आहेत. यात अभिमान वाटावा असं त्रिनिदादपासून अमेरिका आणि कॅनडापर्यंतचे भारतीय तसंच भारतीय वंशाचे लोक जहाजातून मदत पाठवत आहेत. \n\nही..."} {"inputs":"...े त्यांचं यश म्हणावं लागेल. पण त्यांनी या परंपरेची मुहुर्तमेढ रोवलेली नाही, हेही तितकंच खरं आहे. \n\nमोदीपूर्व काळात गुजरातची अर्थव्यवस्था बळकट होती. मोदी यांच्या अर्थधोरणांमुळे गुजरातची अर्थव्यवस्था आणखी बहरली का? त्याकरता 2001 ते 2014 या कालावधीत देशपातळीवरचे आकडे आणि गुजरात राज्याचे आकडे यांच्यातली फरक सिद्ध करणे अत्यावश्यक आहे. \n\nलंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक मैत्रीश घटक आणि किंग्ज कॉलेज ऑफ लंडनचे डॉ. संचरी रॉय यांनी गुजरातच्या विकास आकड्यांची शहानिशा केली. गुजरातच्या विकास प्रारूपात म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े त्यांनाच लस दिली जावी. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक संसर्ग आहे, तिथे नियमांबाबत लवचिक राहण्याचं स्वातंत्र्य राज्य सरकारांना आहे असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. \n\nमंगळवारी दिल्लीत झालेल्या केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी या मागणीबद्दल भूमिका मांडली, \"लसीकरण ज्याची इच्छा आहे त्याला अशा अग्रक्रमानं ठरवता येत नाही, तर ज्याला गरज अधिक त्या व्यक्तीला प्रथम असं ठरवलं जातं. तुम्ही ब्रिटन, अमेरिका, फ्रान्स, स्विडन अशा जगभरच्या देशांमध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांसोबत कोव्हिड नियंत्रणाबाबत होणाऱ्या बैठकीकडे आहे. तिथे वयोमर्यादेचा हा मुद्दा चर्चेला आल्यावर, तशी मागणी झाल्यावर पंतप्रधान काय भूमिका घेतात याकडे लक्ष असेल.\n\n'दुसऱ्या लाटेत 22 ते 45 वयोगटातले रुग्ण सर्वाधिक' \n\nकेंद्र सरकार जरी वयोमर्यादा कमी करण्यासाठी अद्याप तयार नसलं तरी अनेक तज्ज्ञांचं, विशेषत: महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता, मत त्यासाठी अनुकूल आहे. \n\n\"महाराष्ट्रात जी दुसरी लाट आपण पाहतो आहोत ती मुख्यत्वेकरुन नव्या म्यूटंट म्हणजे बदल झालेल्या विषाणूमुळे झाली असण्याची दाट शक्यता आहे. त्यात आम्ही पाहतो आहोत की 22 ते 45 या वयोगटातले रुग्ण सर्वाधिक आहेत. ही सगळी मुख्यत्वे कमवती लोकसंख्या आहे. त्यांचं कुटुंबच नव्हे तर राज्याचं आणि देशाचं अर्थचक्रही त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना आपण पहिलं वाचवलं पाहिजे,\" असं IMA चे माजी महाराष्ट्र प्रमुख डॉ अविनाश भोंडवे 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले. \n\n\"दुसरं असं की आपल्याला 130 कोटी लोकांचं लसीकरण करायचं आहे. त्यामुळे वेगातही काम करायचं आहे. मग त्यासाठी हे रजिस्ट्रेशन वगैरे का? लोक आधार कार्ड घेऊन खाजगी डॉक्टरकडे जाऊ शकतात. तो नोंद ठेवेल. केंद्र सरकारनं जे नियम घातले आहेत ते कमी केले तर आतापेक्षा 10 पट वेगानं लसीकरण होईल,\" असं भोंडवे म्हणाले. \n\nआरोग्य क्षेत्रात काम करणा-या 'ऑल इंडिया ड्रग अॅक्शन नेटवर्क' या संस्थेच्या डॉ. मीरा शिवा यांचं मत मात्र वेगळं आहे. लसीकरणाच्या प्रभावात आपलं लक्ष मूळ आरोग्य समस्यांकडून वळू नये असं त्यांचं मत आहे. \n\nत्या पुढे सांगतात, \"मी लसीकरणाचा विवेकी उपयोग व्हावा या मताची आहे आणि कोणाला ते देऊ नये अस माझं म्हणणं नाही. पण आपण 45 वर्षांच्या सगळ्यांना लस देऊन पूर्ण काम झालं आहे का? इतर व्याधी असलेल्या सर्वांना ती दिली आहे का? जे डॉक्टर्स आणि आरोग्य सेवा देणारे आहेत त्या सगळ्यांपर्यंत आपण पोहोचलो आहोत का? \n\n\"हेही विचारायला हवं. सोबतच लसीकरणासाठी आपण प्रचंड खर्च करतो आहोत. आता 25 वर्षांपेक्षा वरील सर्वांना लगेच लस द्यायची म्हटलं तर अधिक खर्च होणार. पण इतर व्याधी असलेल्यांच्या उपचारांसाठी सध्या आवश्यक असलेली व्यवस्थेकडे दुर्लक्ष होणार नाही ना, हे पहायला हवं. कोव्हिड व्यतिरिक्त अन्य रुग्णांसाठी ज्या गरजा आहे त्या अगोदर पूर्ण करायला हव्यात,\" असं डॉ शिवा म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...े नेत्यांची झालेली अटक ही पूर्णपणे राजकीय आहे. निवडणुकीनंतर लगेच कसं सीबीआय सक्रिय झालं? आणि फक्त तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनाच कशी अटक होते? केंद्र सरकारने हे सूडबुध्दीचं राजकारण थांबवलं पाहीजे.\" पण भाजपने मात्र यावर बोलणं टाळलय. \"ही न्यायालयीन बाब आहे. आम्ही भाजप म्हणून यावर काही बोलणार नाही, भाजप हे काही सीबीआयचे प्रवक्ते नाहीत,\" असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. \n\nमहाराष्ट्रातही असं होऊ शकेल का? \n\nमहाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी नेत्यांची चौकशी सुरू आहे. राज्याचे माजी गृ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यांमध्ये आहे. \n\nइंदिरा गांधींच्या काळातही तपास यंत्रणा मागे लावल्या जातात असे आरोप व्हायचे. पण त्यातूनही निर्दोष सुटणारे नेते त्यावेळी होते. पश्चिम बंगालद्दल बोलयाचं झालं तर, ते सूडबुध्दीने होतय हे सरळ दिसतय कारण तृणमूल कॉंग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांवर कारवाई झाली नाहीये. महाराष्ट्रातही तसंच आहे. राष्ट्रवादीमधून आणि शिवसेनेतून भाजपमध्ये गेलेले किती नेते स्वच्छ प्रतिमेचे आहेत? त्यांच्या मागे चौकशी ससेमिरा का नाही? कारण कित्येकजण या चौकश्यांपासून वाचण्यासाठी पक्ष सोडून गेले. त्यामुळे राजकारणात आता फारशी नैतिकता राहीलेली नाही. पण जनता सुज्ञ आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...े पाहात होतं. जेव्हा एप्रिलमध्ये ओक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती तेव्हा 'विदर्भातल्या ऑक्सिजनचं आम्ही बघतो, बाकी तुम्ही बघा' असं गडकरींनी त्यांना सांगितल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीर म्हणाले होते.\n\nत्यामुळेच नुकत्याच नितीन गडकरींच्या वाढवदिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की 'जिथं सरकार कमी पडलं, तिथं गडकरींनी व्यवस्था उभी केली'. फडणवीसांनी हा राज्य सरकारला काढलेला चिमटा होता. पण राज्य सरकारमधले मंत्रीही गडकरींचं कौतुक करतात. \n\nकोरोनाकाळातल्या कामगिरीचा उल्ले... उर्वरित लेख लिहा:","targets":"ची नियुक्ती व्हावी म्हणून चर्चाही सुरु केली. तसा ट्रेंडही सुरु झाला. इकडे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी मोदींना एवढ्या मृत्यूंचं सोयरसुतक नाही, म्हणून गडकरींनी पंतप्रधान व्हावं असं त्यांच्या पत्रकार परिषदेत म्हटलं.\n\nअर्थात, स्वामी आणि त्यांच्यासारख्या अन्य विधानांपासून अंतर बाळगणंच गडकरींनी पसंत केलं. वर्ध्यात जेव्हा पत्रकारांनी त्यांना याबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले की, \"मी काही फार महत्त्वाचं काम करत नाही. माझ्यापेक्षा जास्त चांगलं काम करणारे अनेक लोक आहेत. ते जीव धोक्यात घालून काम करत आहेत. आपणही मतभेद विसरून सामाजिक जबाबदारीतून काम करायला हवं.\" \n\nत्यांच्याबद्दलच्या अशा वाद निर्माण करू शकणाऱ्या वक्तव्यांपासून ते दूर राहिले तरीही गडकरींनी स्वत: केलेल्या वक्तव्यांमुळंही ते या काळात बऱ्याचदा चर्चेचं केंद्र बनले. भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना त्यांनी कोरोना काळात राजकारण करून नका, प्रसिद्धीच्या फंदात पडू नका, या काळात सेवा म्हणून केलेलं कामच कार्यकर्त्यांना आणि पक्षाला श्रेय मिळवून देईल, असं ते म्हणाले. \n\nया भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीसांचाही उल्लेख केला आणि त्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. गडकरींनी हे फडणवीसांनाच ऐकवलं असं अर्थ काढला गेला. राज्याचे विरोधी पक्षनेते म्हणून फडणवीस सातत्यानं राज्य सरकारच्या कोरोना प्रश्न हाताळणीवर टीका करताहेत. त्यामुळे गडकरींच्या विधानाचा राजकीय विरोधकांनीही वारंवार उल्लेख केला.\n\nनितीन गडकरींच्या अजून एका वक्तव्याची बरीच चर्चा झाली ती म्हणजे एका चर्चासत्रात बोलतांना त्यांनी लशीची कमतरता संपवण्यासाठी काय करता येईल याबद्दल मत व्यक्त केलं. त्यांनी लशीचं उत्पादन वाढवण्यासाठी देशातल्या विविध औषधनिर्मिती कंपन्यांना लायन्सन देऊन विविध भागांमध्ये तातडीनं मोठ्या प्रमाणात लसनिर्मिती करता येईल असं सुचवलं होतं.\n\nपण त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गडकरींना ट्वीट करुन एका प्रकारचं स्पष्टीकरण द्यावं लागलं. 'मी जे सुचवलं तसा निर्णय केंद्र सरकारनं घेऊन त्यादृष्टीनं अगोदरच काम सुरु केलं आहे याबद्दल मी अनभिज्ञ होतो' अशा आशयाचा खुलासा त्यांना द्यावा लागला.\n\nगडकरी स्वत:च्याच सरकारला जाहीरपणे सुनावताहेत असा अर्थ काढला गेल्याने आणि त्याने केंद्रीय नेतृत्व नाराज झाल्याने गडकरींनी तातडीनं ही जाहीर सारवासारव केली का, त्यांना ही गरज का वाटली, असे प्रश्न त्यानंतर विचारले..."} {"inputs":"...े भीती निर्माण होते याचा कोणताच पुरावा नाही. अशा प्रकारच्या भीतीची कल्पना एक मिथक आहे. \n\n111 देशांतून फाशी हद्दपार\n\nदुसरा महत्त्वाचा मुद्दा लॉ कमिशननं विचारात घेतला होता तो म्हणजे फाशीच्या शिक्षेविरोधात असलेले आंतरराष्ट्रीय मतप्रवाह आणि देशांतर्गतही फाशीची शिक्षा रद्दच करावी, या मताला मिळणारी सहमती आज जगातील 111पेक्षा जास्त देशांनी फाशीची शिक्षा पूर्णपणे हद्दपार केली आहे. \n\nआपण असे म्हणू शकतो का, ज्या देशांनी फाशीची शिक्षा रद्द केली, त्या देशातील नागरिकांचे त्यांच्या देशांवर प्रेम नाही, त्यांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ात येतं.\n\nफाशीमुळे दुर्बलांवर अन्याय?\n\n31 ऑगस्ट 2015 रोजी भारताच्या विधी आयोगानं फाशीच्या शिक्षेमागची अन्याय्यता व अयोग्यता मांडणारा अहवाल सरकारला सादर केला होता. आतंकवाद आणि देशाविरोधात युद्ध पुकारण्याच्या गुन्ह्यांव्यतिरिक्त इतर गुन्ह्यांसाठी फाशीची शिक्षा नसावीच अशी सूचना (अहवाल) भारताच्या लॉ कमिशननं (विधी आयोगानं) केंद्र सरकारला सादर केला होता. \n\nफाशीच्या शिक्षेचं अस्तित्व मुळात घातक आहे. फाशीच्या शिक्षेचं व्यवस्थापन अयोग्य असून सामाजिक-आर्थिक दुर्बलांविरोधात अप्रमाणबद्धपणे ही शिक्षा वापरली जाते, असंही लॉ कमिशननं म्हटलं होतं.\n\nआता दिल्ली विधी विद्यापीठानं मांडलेले निष्कर्ष भारतीय संदर्भातच नाही, तर विषमतापूर्ण शिक्षांच्या विरोधात काम करणाऱ्या जगातील सर्वांनाच खळबळजनक वाटणारे आहेत. \n\nफाशीच्या शिक्षेतून होणारे अन्याय व केवळ चांगले वकील नेमायची क्षमता नाही म्हणून होणाऱ्या फाशीसारख्या जीवघेण्या शिक्षा, अन्यायग्रस्तांची वैफल्य परिस्थिती दाखवते. \n\nहायकोर्टात फाशी टिकत नाही\n\nआजपर्यंत सत्र न्यायालयांनी ज्या फाशीच्या शिक्षा सुनावल्या, त्यांपैकी तब्बल 95 टक्के प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयानं फाशीच्या शिक्षेचा निर्णय रद्द ठरवून शिक्षा जन्मठेपेत बदलल्या आहे. या आकडेवारीचीही दखल लॉ कमिशननं घेतली आहे. \n\nन्यायव्यवस्थेत कार्यरत एक वकील म्हणून मला वाटतं की, सत्र न्यायाधीशांनी जास्ती जास्त व कडक शिक्षा देणे हा त्यांच्या न्यायिक कामाचं मूल्यांकन करण्याचा एक मुद्दा असणं ही पद्धती चुकीची आहे. \n\nसर्वोच्च न्यायालयानं फाशीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसूत्री सांगितली आहे. त्यानुसार एक म्हणजे संतापजनक परिस्थिती (अॅग्रीव्हेटींग सरकमस्टान्सेस) निर्माण होईल, असं गुन्ह्यांचं स्वरूप 'क्राईम टेस्ट' मधून पुढं आलं पाहिजे. दुसरं म्हणजे गुन्ह्याबाबतच्या 'क्रिमिनल टेस्ट' मधून आरोपीचीच दया येईल किंवा त्याची बाजू दुःखदायक नसली पाहिजे. आणि तिसरं सूत्र म्हणजे गुन्हा 'दुर्मिळातील दुर्मिळ' स्वरूपाचा असावा. \n\nदुर्मिळातील दुर्मिळ म्हणजे काय?\n\nएखादया गुन्ह्याच्या प्रकरणात ज्या पध्दतीनं गुन्हा घडला, तसा समाजात पूर्वी घडलाच नाही किंवा गुन्हा करण्याची पद्धत अत्यंत अमानुष होती, या दृष्टीनं केस दुर्मिळातील दुर्मिळ आहे का, हे महत्त्वाचं मानावं, केवळ न्यायाधीशांच्या दृष्टीनं त्यासंदर्भात विचार होऊ नये, अशीही स्पष्टता न्यायालयानं केली आहे. \n\nन्या. कृष्णा..."} {"inputs":"...े माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक ट्वीट करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. दोन्ही निवेदनांचे फोटो ट्वीट करत त्यांनी तीन प्रश्न उपस्थित केले आहेत.\n\nअसंच एक ट्वीट केलंय भारत-चीन संबंधांवर नजर ठेवणारे विश्लेषक ब्रह्म चेलानी यांनी केलंय. \n\nत्यांनी म्हटलं की, “चीनच्या निवेदनात ना LACचा आदर राखण्याचा उल्लेख आहे, ना स्टेटस को कायम राखण्याचा. चीनने आपल्या निवेदनात ‘लवकरात लवकर’ किंवा ‘डिएस्केलेशन’सारखे शब्दही वापरले नाहीत.”\n\nया दोन निवेदनांचा अर्थ काय?\n\nया दोन निवेदनांमधून काय स्पष्ट होतं, हे जाणून घेण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"्र होती, मात्र आंतरराष्ट्रीय कराराचं पालन करत त्यांनी ती उगारली नाही. \n\nत्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं, “सीमेवर तैनात जवानांकडे नेहमी शस्त्र असतात, विशेषतः पोस्टहून निघताना असतातच. 15 जूनलाही त्यांच्याकडे शस्त्र होते. पण 1996 आणि 2005 मध्ये झालेल्या शस्त्रसंधीमुळे ही प्रथा सुरूच आहे की जर कधी झटापट झाली, तरीही दारुगोळा वापरला जाणार नाही.”\n\nयाच संधी-करारांचा निरुपमा रॉय त्यांच्या बातचीतमध्ये उल्लेख करतात. त्या सांगतात, “त्या भागातून येणारे तमाम वृत्त हेच सांगतात की डिसएन्गेजमेंट प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताला जरा संयमानं वागावं लागेल. सध्या देशात तणावाचं राजकारण करू नये. ही वेळ सरकारच्या पाठीशी उभे राहण्याची आहे.”\n\nपण चीन मागे हटतोय का?\n\nसीमेवरचा ताण कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देश काम करत असल्याचं चीनने म्हटलं असलं तरी, चिनी सैन्याने माघार घेतलीय की नाही, याविषयी चीनने आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही.\n\nचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजीआन यांना रॉयटर्स वृत्तसंस्थेने विचारलं, \"भारतीय मीडियातल्या बातम्यांनुसार ज्या गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान झटापट झाली होती होती, तिथून चीनने तंबू आणि उपकरणं हलवली आहेत. या वृत्ताला तुमचा दुजोरा आहे का?\"\n\n या प्रश्नावर उत्तर देताना चाओ लिजिआन यांनी म्हटलं, \"30 जूनला चीन आणि भारतीय लष्करादरम्यान कमांडर पातळीवरची तिसऱ्या टप्प्यातली चर्चा आयोजित करण्यात आली होती. कमांडर पातळीवरच्या आधीच्या दोन फेऱ्यांमध्ये ज्या गोष्टींवर एकमत झालं होतं त्याची अंमलबजावणी करण्याबाबत दोन्ही बाजूंची सहमती होती आणि सीमेवरचा ताण कमी करण्यासाठी आम्ही प्रभावी पावलं उचलली आहेत. भारतही असंच करेल आणि दोन्ही देशांदरम्यान ठरलेल्या गोष्टींची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस पावलं उचलेल, लष्करी आणि राजकीय माध्यमांतून चीनच्या संपर्कात राहील आणि सीमेलगतच्या भागांतला ताण कमी करण्यासाठी चीनसोबत काम करेल अशी आमची अपेक्षा आहे.\" \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी सांगितलं. \n\nकशी आहे प्रायोजकत्व मिळवण्याची प्रक्रिया\n\n- बीसीसीआयने केवळ एका वर्षासाठी म्हणजे आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी निविदा काढली आहे. \n\n- प्रायोजकत्वासाठी अर्ज भरणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर 300 कोटीपेक्षा अधिक हवा.\n\n- अर्ज भरणाऱ्या कंपनीने EOI म्हणजेच Express their interest सादर करणं अनिवार्य आहे. \n\n- कंपनीला अर्जाचं पत्र सादर करावं लागेल. कोणत्याही मध्यस्थ किंवा मार्केटिंग एजन्सीला कंपनीच्या वतीने अर्ज सादर करता येणार नाही. \n\n- अर्जपत्रात कंपनीचं नाव, कंपन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा लोगोवर होईल, असं एका नेटिझनला वाटतं. त्याने तसा लोगो शेअर केला आहे.\n\nपतंजली-प्रकृती का आशिर्वाद- आयपीएल\n\nपतंजलीने प्रायोजकत्व पटकावलं तर चीअरलीडिंगचं स्वरुपच पालटून जाईल, असं एका नेटिझनला वाटतं.\n\nकाहींनी रामदेवबाबा आणि सेक्रेड गेम्समधील नायक गणेश गायतोंडे यांची तुलना केली आहे. धंदा करना है तो बडा करो, पुरुषोत्तम भाई, वरना मत करो असा संवाद रामदेवबाबा म्हणतील असं म्हटलं आहे. \n\nबाबा रामदेव कोणत्या टीमला सपोर्ट करतील याचं उत्तर एका नेटिझनने सनरायझर्स हैदराबाद असं दिलंय. उगवत्या सूर्याची महती आपल्या संस्कृतीत सांगितली आहे. हैदराबाद संघाच्या नावात ते असल्याने बाबा रामदेव सनरायझर्स संघाला पाठिंबा देतील असं एकाने म्हटलं आहे. \n\nपतंजलीला प्रायोजकत्व मिळालं तर आम्हीही येऊ असं म्हणत एकाने कुणाल खेमू, अर्शद वारसी आणि तुषार कपूर यांचा फोटो टाकला आहे. पतंजलीला प्रायोजकत्व मिळणार असेल तर स्वदेशी वस्तूंची निर्मिती करणाऱ्या डाबर, आयुर आणि हिमालया या कंपन्याही स्पर्धेत येऊ पाहतील. \n\nपतंजलीला आयपीएलचं प्रायोजकत्व मिळावं असं मला वाटतं असं एक नेटिझन म्हणतो. तसं झालं तर मी शीर्षासन करेन आणि अखेर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू गुणतालिकेत अव्वल असल्याचं मला दिसेल असा टोला या नेटिझनने लगावला आहे. विराट कोहली, एबी डीव्हिलियर्स असे स्टार खेळाडू असतानाही आरसीबीला एकदाही जेतेपद पटकावता आलेलं नाही. \n\nस्वदेशी वस्तूंसाठी प्रसिद्ध पतंजली कंपनी आयपीएलचं कंत्राट मिळाल्यास बॅट, बॉल आणि स्टंप्स कसं बनवेल याची त्रिसूत्री एकाने इमेजच्या माध्यमातून टाकली आहे. \n\nपतंजलीने कंत्राट मिळवलं तर आयपीएलमधील विदेशी खेळाडू याकडे कसं बघतील हेही एका नेटिझनने दाखवलं आहे. \n\nचीअरलीडिंग आसनं \n\nचीअरलीडिंगमध्ये योगासनं दिसू शकतात असं एकाला वाटतं.\n\nपतंजली आयपीएल झाल्यास अंपायर सिक्स दाखवण्यासाठी आसनं करतील, असं एकाला वाटतं\n\nओपनिंग सेरेमनीमध्ये योग वर्ग असेल तर मॅन ऑफ द मॅच जिंकणाऱ्याला कोरोनिल किट मिळेल, असं एकाने म्हटलं आहे. \n\nआयपीएलमध्ये 10 ओव्हरनंतर स्ट्रॅटेजिक टाईम आऊट असतो. पतंजलीने अधिकार मिळवले तर पतंजली काढा ब्रेक असेल अशी धमाल एकाने चितारली आहे. \n\nपतंजली आल्यास आयपीएलचं नामकरण पतंजली भारतीय प्रथम दर्शन संघ असं होईल असं एकाने म्हटलं आहे. \n\nखेळाडू मॅचसाठी तयार होताना (आसनं करताना) पतंजली प्रायोजकत्वाचे परिणाम कसे असतील याचा तपशील एकाने दिला आहे. \n\nओपनिंग सेरमनीमध्ये..."} {"inputs":"...े मोकळेपणानं बोलले. त्यांनी जाहीर विधानं केली की बाहेरचे बरेच काही बोलतात पण जे झालं ते मला आणि बहिणीला सगळं माहिती आहे. घरच्या कार्यक्रमांना सुनेत्रा पवारांचा वावर जसा होता तेही पाहिल्यावर मला असं वाटतं की कौटुंबिक पातळीवर काही गोष्टी हाताळल्या गेल्या आहेत आणि काही ठरलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या राजकारणावरही परिणाम दिसतो आहे. \n\n\"त्यांनी या सरकारला 1 वर्षं होऊ दिलं आणि ते फ्रंटफुटवर येत आहेत. दुसरीकडे पक्षानंही जे त्यांच्या वर्तुळातले आहेत त्यांनाही जवळ घेतलं. हा अजित पवारांनाही सिग्नल आहे. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"सरकारचं काही अडलं असं दिसलं नाही. दोन दिवसात नऊ विधेयकं आणि अनेक पुरवणी मागण्या मान्य करुन घेतल्या. सरकारनंही फारशी विस्तारित उत्तरं दिली नाहीत. बहुतांश मंत्री थोडक्यातच बोलले. त्यामुळे भाजपाच्या भाषणाची चर्चा झाली, पण त्यातून काही साध्य झालं असं म्हणता येणार नाही,\" असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हणतात.\n\nमुनगंटीवारांच्या आक्रमकपणामागे काही राजकीय सिग्नल आहे असं राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर यांना वाटतं. \"एक तर त्यांना संसदीय कामकाजाचा मोठा अनुभव आहे. भाजपात एवढा अनुभव असणारे ते आणि फडणवीस असे आहेत. \n\nआता फडणवीसांना जर राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याची शक्यता असेल तर त्यांच्यानंतर राज्यात मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हेच दोघे आहेत. ही स्थिती पाहून मुनगंटीवर आपलं पाऊल टाकताहेत आणि स्पर्धेत आपण आहोत हे दाखवायला त्यांनी सुरुवात केली आहे,\" असं नानिवडेकर म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...े यावेळी इथं उपस्थित होते. \n\nहॅंडग्रेनेड टाकणाऱ्या मदनलाल पाहवाला पोलिसांनी अटक केली. पण त्याचे सर्व साथीदार मात्र पळून गेले. \n\nया घटनेच्या 10 दिवसांनंतर म्हणजे 30 जानेवारी 1948 ला बिर्ला हाऊसमध्येच नथुराम गोडसेने प्रार्थनेच्या वेळीच गांधींवर गोळ्या झाडल्या. \n\nतर गांधीची हत्या टळली असती\n\nगांधींच्या हत्येची चौकशी करण्यासाठी नंतर कपूर आयोगाची स्थापना झाली होती. 10 दिवस आधी एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर पोलिसांनी सावध व्हायला हवं होतं, असं न्यायाधीशांनी सुनावणीवेळी म्हटलं होतं. याची नोंद कपूर आयोगाच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर हॅंडग्रेनेड टाकलं. हे ग्रेनेड गाडीच्या बॉनेटवर पडलं आणि बाजूला जाऊन त्याचा स्फोट झाला. या हल्ल्यात कुणाला दुखापत झाली नव्हती. \n\n2. त्यांच्यावर दुसरा हल्ला पाचगणी इथं झाला होता. 1944मध्ये गांधींची प्रकृती खालावली होती. त्यांना विश्रांतीसाठी पाचगणी इथं नेण्यात आलं होतं. दिलखुश नावाच्या एका बंगल्यात त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. इथं ते गावकऱ्यांसोबत रोज संध्याकाळ प्रार्थना करत असत. एकदा प्रार्थनेच्या वेळी त्यांच्यावर एक युवक चालून आला. त्याच्या हातात खंजीर होता. गांधींचे रक्षक भिल्लारे गुरूजी यांच्या लक्षात आलं की समोरून कुणी चाल करून येत आहे. त्यांनी त्या युवकाला जेरबंद केलं आणि त्याच्या हातातून खंजीर हिसकावून घेतला. त्या युवकाला सोडून द्या, असं गांधींनी सांगितलं होतं. त्यामुळे त्याच्यावर कारवाई झाली नाही. तो युवक नथुराम गोडसे होता, असं भिल्लारे गुरूजींनी म्हटलं होत. \n\n3. गांधींच्या हत्येचा तिसरा प्रयत्न झाला तो सेवाग्राममध्ये. 1944मध्ये गांधी वर्धा स्टेशनहून रेल्वेने जाणार होते. त्यावेळी एक युवक गांधींवर चालून आला. पोलिसांनी तत्परतेने त्याला पकडलं. त्याची प्राथमिक चौकशी करून त्याला सोडून देण्यात आलं. त्याची नोंद देखील घेतली गेली नाही, असं गांधींचे चरित्र लेखक प्यारेलाल यांनी म्हटलं आहे. \n\n4. या प्रयत्नाच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1945मध्ये महात्मा गांधी मुंबईहून पुण्याकडं रेल्वेने येत होते. एक गार्डचा डबा, एक इंजिन आणि एक तिसऱ्या वर्गाचा डबा अशी ही रेल्वे होती. रात्रीची वेळ होती. रेल्वे कसारा घाटात पोहचली. तेव्हा तिथं रुळांवर काही ओंडके ठेवण्यात आले होते. तसेच दगडांचा एक ढिगारा करण्यात आला होता. तो ढिगारा चालकाला दिसला आणि त्याने करकचून ब्रेक दाबला. त्या इंजिनाचा हलका धक्का त्या ढिगाऱ्याला बसला पण एक मोठा घातपात टळला. \n\nगांधीजी पुण्याला आले आणि म्हणाले ज्या लोकांना मला मारावयाचे आहे त्यांनी मला खुशाल मारावे. पण माझ्या सोबतच्या लोकांना नुकसान पोहोचवू नये.\n\n\"गांधींच्या निधनानंतर देशाला एक मोठा धक्का बसला. एकमेकांच्या जीवावर उठलेले समुदाय अचानकपणे शांत झाले. गांधींना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले. म्हणजे मृत्यूनंतरही त्यांनी देशाची एकात्मता टिकवण्यासाठी कार्य केलं,\" असं तुषार गांधी म्हणाले. \n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...े युतीला 42 जागा मिळाल्या. त्या मध्ये देखील दलित मतदारांचा मोठा वाटा होता. विधानसभा निवडणुकीला शिवसेना भाजप एकत्र लढले नाहीत पण नंतर एकत्र आले. तेव्हा देखील ते सोबत यावे यासाठी आपण प्रयत्न केले,\" असं आठवले सांगतात. \n\n'विरोध पत्करून भाजपची भूमिका लोकापर्यंत पोहोचवली'\n\n\"भारतीय जनता पक्ष दलितांमध्ये तितका लोकप्रिय नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या आधी आणि नंतर भाजपची भूमिका ही सर्वसमावेशक आहे असं मी सांगितलं. त्याचा सकारात्मक परिणाम दलितांवर झाला आणि त्यांनी महायुतीच्या पारड्यात मतं टाकली. नरेंद्र मोदी प... उर्वरित लेख लिहा:","targets":"िका आहे,\" असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितलं. \n\n2014 च्या विधानसभा निवडणुका भाजप आणि शिवसेनेनी एकत्र लढल्या नव्हत्या. त्यावेळी रामदास आठवलेंनी भाजपलाच पाठिंबा दिला होता. \n\nआठवलेंचं महायुतीमध्ये राहणं किती महत्त्वाचं? \n\nरामदास आठवले यांचं महायुतीमध्ये राहणं किती महत्त्वाचं असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार मधु कांबळे सांगतात, \"आठवलेंचं महायुतीमध्ये राहणं हे भाजप-शिवसेनेसाठी फार फायद्याचं नसेल पण थोडं फायद्याचं आहेच हे मान्य करावं लागेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यामुळे या निवडणुकीत अटीतटीच्या लढती होतील. जिथं अशा लढती होतील त्या ठिकाणी आठवलेंना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांचं मतदान निर्णायक ठरू शकतं.\" \n\n\"राज्यात विशेषतः शहरात त्यांच्या बाजूने असणारा मतदार वर्ग आहे. किमान 10 ते 15 मतदारसंघात त्यांच्या बाजूने असलेल्या मतदारांची संख्या ही अंदाजे 5,000-8000 इतकी आहे. आठवले ज्या बाजूने असतात त्यांनाच हे मतदान मिळतं. जर 'कांटे की टक्कर' झाली तर निवडून येण्यासाठी नाही पण उमेदवार पाडण्यासाठी ही मतं निर्णायक ठरतात,\" असं कांबळे सांगतात. \n\nवंचित आघाडीचा परिणाम?\n\nवंचित आघाडीची निर्मिती झाल्यानंतर दलित मतदार प्रकाश आंबेडकर बरोबरही जाऊ शकतो मग त्याचा परिणाम आठवलेंच्या मतावर होऊ शकतो का असं विचारलं असता कांबळे सांगतात, \"एका मतदारसंघात साधारणतः एक लाख ते अडीच लाख पर्यंत आंबेडकरी चळवळीला मानणारा वर्ग महाराष्ट्रात आहे. ईशान्य मुंबई आणि काही शहरी मतदारसंघात ही संख्या आणखी अधिक होऊ शकते. अशा काही मतदारसंघात आठवलेंच्या पाठीशी असलेला एक गट आहे.\" \n\n\"दलित वर्ग हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान करत आला आहे. प्रकाश आंबेडकरांना मानणाराही एक वर्ग आहे. त्यांनीही उमेदवार उभे केले तर त्याचा परिणाम आठवलेंच्या मतदानावर होऊ शकतो पण त्याचं प्रमाण 10-15 टक्क्यांपर्यंत मर्यादित राहील. म्हणजेच जर एका मतदारसंघात त्यांचं मतदान 8,000 मतदार असतील तर त्यापैकी 1000-1500 मतांचा फटका त्यांना बसू शकतो,\" कांबळे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े लागतील - कुठला शर्ट कुठे ठेवायचा, पँट कशी घडी करायची, इतक्या विचारांचा, निर्णयांचा गोंधळच नाही.\n\nआणि दुसरं म्हणजे मनाची शांती - जर आपल्याला माहितीये की आपल्यावर एखादा रंग छान दिसतो, किंवा 'त्या' टॉपसोबत 'तो' स्कर्ट घातला की काँप्लिमेंट्सचा पाऊस पडतो, तर उगाच विचार करत बसण्याची कटकट नाही.\n\nयाचा आणखी एक फायदा म्हणजे, दररोज तुमची आरशासमोरची किमान तीन मिनिटं वाचतील.\n\nआणखी एक फायदा - तुमचा लुक इतका एकसारखा आणि सातत्यपूर्ण असतो की तो लोकांच्या लक्षात राहून जातो. जसं ओबामा त्यांच्या सूट्समध्ये, जॉब्स... उर्वरित लेख लिहा:","targets":"कची सेवा फुकट देता तर तुमच्या कर्मचाऱ्यांना पगार कसा देता?\"\n\nमार्क काँग्रेसमध्ये पूर्ण तयारीनिशी आले होते\n\nमार्क कसंतरी हसणं कंट्रोल करून म्हणाले, \"आम्ही अॅड्स चालवतो, सर.\" तेच अॅड्स जे तुमच्या न्यूजफीडमध्ये 'Sponsored' म्हणून दिसतात.\n\nपण मार्क यांच्या डायरीत आणखी एक प्रश्न होता - जर सरकारने राजीनामा मागितला तर?\n\nहा प्रश्न त्यांना विचारला गेला नाही, पण शक्यता नाकारता येत नव्हती.\n\nम्हणून ही मीटिंग झुकरबर्गसाठी महत्त्वाची होतीच. त्यांनी तर खास आपल्या नेहमीच्या राखाडी टी-शर्टला टुल्ली देत, खास काळ्या सूट-बूटमध्ये वॉशिंग्टन गाठलं. \n\nयाची सर्वत्र चर्चा झाली. फॅशन पोलीस आणि व्यापार विश्लेषकांनीही यावर खल केला. प्रसिद्ध स्टाईल मॅगझिन GQ नुसार \"मार्कच्या शर्टाची कॉलर तर एखाद्या राजेशाही पेहरावाच्या कॉलरसारखी होती.\"\n\nपण या मीटिंगसाठी चांगलं दिसण्यापेक्षा महत्त्वाचं होतं हे दाखवणं की आपण जबाबदार आहोत. की फेसबुकमध्ये छाछुगिरी चालली नाहीये.\n\nवोग (Vogue) या प्रसिद्ध फॅशन मॅगझिनने म्हटलं, \"असा सूट तर कुणी मोठा, परिपक्व नेता किंवा एखादा बलाढ्य व्यापारी घालतो.\"\n\nवोग ही त्यामागे एक विशेष कारण देतात - \"मार्क यांचं नाव आणि काम आता जगभरात पोहोचलंय. आता ते काही टी-शर्ट आणि हूडी घालून चपलांमध्ये वावरू शकत नाहीत. त्यांना आता हे पटत असेल वा नसेल, पण एका जबाबदार कॉर्पोरेट अधिकाऱ्याप्रमाणे त्यांना वागावंच लागेल. आणि हा सूट त्याचीच परिणती आहे.\"\n\n(ही बातमी प्रथम 14 मे 2008 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती.)\n\nपाहा व्हीडिओ : फेसबुक तुमच्या डेटाचं करतं तरी काय?\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े वडील. बाळूभाई या कटू आठवणींबद्दल सुरुवातीला बोलायला तयार नव्हते. वश्रम यांनी बौद्ध धर्मातल्या चांगल्या गोष्टींविषयी बोलायला सुरुवात केली. ते म्हणाले, \"बौद्ध धर्म जागतिक धर्म आहे. उना प्रसंगानंतर हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारण्यामागची कारणं लोक समजून घेतील. हिंदू धर्म आम्हाला प्रतिष्ठा आणि आदर देऊ शकला नाही\". \n\nघटनास्थळी वश्राम सरवैया\n\nउना प्रसंगात मारहाण झालेल्या आणि न्यायासाठी संघर्ष करणाऱ्या पीडितांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करावा, असं आवाहन बाळूभाई आणि वश्रम यांनी केलं आहे. बरीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"योतीकर यांनी सांगितलं. \n\nते पुढे म्हणाले, \"जनगणनेनंतर बौद्ध धर्माची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. आता राज्यात सुमारे 70,000 बौद्धधर्मीय असतील. यामागचं प्रमुख कारण म्हणजे आत्मसन्मान. शिक्षण घेतलेल्या दलित युवकांच्या महत्त्वाकांक्षा प्रबळ आहेत. त्याचवेळी प्रतिष्ठा मिळत नसल्यानं अनेक दलित युवक हिंदू धर्म सोडण्याच्या उंबरठ्यावर आहेत. दलित समाजातील व्यक्तींवर होणारे हल्ले हेही बौद्ध धर्म स्वीकारण्यामागचं मुख्य कारण आहे.\" \n\nगाईवरचं प्रेम कमी होणार नाही-बाळूभाई\n\nउना घटनेपूर्वीपासून बाळूभाईंकडे गीर गाय आहे हे खूपच कमी लोकांना ठाऊक आहे. तिचं नाव त्यांनी गौरी असं ठेवलं. उना घटनेपूर्वी त्यांनी गौरीच्या औषधांसाठी 6000 रुपये खर्च केले. गौरीविषयी बोलताना बाळूभाई सांगतात, \"गौरी माझ्या भावाच्या घरी आहे. आता तिचं वासरूही आहे. धर्माचा आणि गाईच्या प्रेमाचा काही संबंध नाही. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतरही गौरी माझ्याबरोबरच असेल. मी तिची सेवा करतच राहीन.\"\n\n\"कोणताही दलित गाईला त्रास देणार नाही. कातडं कमावण्यासाठी आजारी गाईलासुद्धा आम्ही कधीही हात लावलेला नाही. खूप पैशाचं आमिष असूनही आम्ही आजारी गायींनी हात लावला नाही. \n\nउनाप्रकरणी 45 लोकांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 11 जण तुरुंगात आहेत. बाकी सर्वजण जामिनावर बाहेर आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े वाढलं,\" असं जेजे हॉस्पिटलच्या सायकिअट्री विभागात असिस्टंट प्रोफेसर असलेल्या डॉ. प्रखर जैन यांनी सांगितलं. डॉ. जैन हे सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या कोव्हिड कौन्सिलिंग सेंटरचे इन चार्ज आहेत. \n\nडॉ. जैन यांनी कोरोना काळात वाढलेल्या मानसिक आरोग्यांच्या समस्यांचं अजून एक कारण सांगितलं. \"लॉकडाऊनचे नियम जेव्हा अतिशय कडक होते, त्याकाळात ज्या रुग्णांची आधीच ट्रीटमेंट सुरू होती, ती काही काळासाठी थांबली. प्रत्येकालाच समुपदेशनासाठी, औषधं घेण्यासाठी येणं शक्य झालं नाही. त्यामुळे डिप्रेशन, स्क्रिझोफ्रेनिया किंवा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िटी) सल्ला देत असतो, असं डॉ. जैन यांनी म्हटलं. \n\nडॉ. जैन यांनी सांगितलं, \"जुने छंद पुन्हा जोपासण्याचा, एखादी राहून गेलेली गोष्ट शिकून घेण्याचाही सल्ला ते देतात. त्याचप्रमाणे कोणताही स्ट्रेस किंवा टेन्शन जाणवत असेल तर तज्ज्ञांची मदत तातडीने घ्या. तुमची कोणतीही मेडिकल ट्रीटमेंट किंवा औषधं थांबवू नका.\"\n\nडॉ. प्रीतम चांडक यांनी म्हटलं, \"प्रत्येकाच्या आयुष्याकडून बऱ्याच अपेक्षा असतात. पण अपेक्षा आणि वास्तव यात फार फरक असेल तर मात्र ताण येतो. अनेकदा लोक विचार करतात की, मी दहा वर्षांपूर्वी पंधरा तास करायचो. पण आता मात्र... वयानुरूप तुमच्या क्षमता बदलत जातात, हे स्वीकारायला हवं तुम्ही. जर हे नाही स्वीकारलं तर नकारात्मकता येऊ शकते.\"\n\n\"स्वतःला रिकामं ठेवू नका. छंद, सामाजिक कार्यात गुंतवून घ्या. व्हॉट्स अप, फेसबुक या आपल्या जगण्याचा भाग झालेल्या गोष्टी शिकून घ्या, जेणेकरून लोकांसोबतचा 'कनेक्ट' तुटणार नाही, \" असं डॉ. चांडक यांनी म्हटलं. \n\nव्यायाम आणि आहार या दोन गोष्टीही सांभाळायला हव्यात, असं डॉ. चांडक यांनी आवर्जून सांगितलं. \"कोणताही छोटासा व्यायाम करत राहा, कारण त्यामुळे अँटी स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात. वयोमानानुसार पचनशक्ती कमी होते. त्यानुसार पौष्टिक पण तब्येतीला मानवेल असा आहार घ्या.\"\n\n\"सर्वांत महत्त्वाचं म्हणजे 'शेअर करा.' तुम्हाला कोणतीही लक्षणं जाणवत असेल तर बोला,\" असं डॉ. चांडक यांनी म्हटलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...े संचालक कृष्णानंद होसाळीकर मान्य करत नाहीत. \"मुंबईतल्या पावसाचा पॅटर्न बदलला आहे किंवा नाही, हे ठरवण्यासाठी किमान गेल्या 10-15 वर्षांच्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करावा लागेल. त्याशिवाय याबद्दल काही ठोस सांगता येणार नाही,\" ते म्हणतात.\n\n\"मुंबईत पावसाचा एक ठरावीक पॅटर्न दिसतो. या शहरात पाऊस तुकड्या तुकड्यांमध्ये पडतो. त्यात जास्त, खूप जास्त आणि अतितीव्र या तीन श्रेणींचा समावेश आहे. अतितीव्र श्रेणीत दिवसभरात 20 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडतो. अशा घटना दर पावसाळ्यात पाचपेक्षा कमी वेळा घडतात. तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"लक्षणा महाजन यांनी नोंदवलं.\n\nरस्ते उभारताना मध्यभागी रस्ता उंच हवा आणि दोन्ही बाजूंना निमुळता झाला पाहिजे. तसंच दोन्ही बाजूंना पाणी वाहून नेण्यासाठी गटारं हवीत. हा विचार रस्ते बांधणीच्या वेळी होत नाही, असं आचार्य म्हणाले.\n\nतसंच प्रत्येक विभागातील नागरिकांशी, स्थानिक पालिका अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्या त्या विभागातील समस्येवर उपाय शोधणं गरजेचं आहे. एखाद्या ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी नाला बांधायचा असेल, तर तशी सोय व्हायला हवी, असं अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.\n\n5. 'परळ-हिंदमाता'ची समस्या\n\nस्वातंत्र्यापूर्वीही मुंबईच्याच हद्दीत असलेल्या परळ आणि हिंदमाता या परिसरात आता प्रचंड पाणी तुंबतं. याआधी हे पाणी तुंबत नव्हतं, असं महाजन सांगतात.\n\n\"लालबाग-परळ या भागात असलेल्या गिरण्यांच्या आवारात तळी होती. या तळ्यांमधलं पाणी गिरण्यांमधल्या कामांसाठी वापरलं जायचं. या तळ्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होत होता. पण 'विकासा'च्या नावाखाली आपण सगळी तळी बुजवली. त्यामुळे आता इथे पडणारं पावसाचं पाणी वाहून जायला जागा उरलेली नाही,\" महाजन स्पष्ट करतात. \n\n\"ब्रिटिशांनी कोणत्याही ठिकाणी भराव टाकताना स्थानिकांकडून हरकती वगैरे मागवण्याची प्रक्रिया पाळली होती. स्वातंत्र्यानंतर मात्र ही प्रक्रिया कमीत कमी पारदर्शक झाली. त्यामुळे लोकांचा सहभाग कमी होत गेला. परिणामी भराव टाकल्यानंतर काय काय समस्यांना तोंड द्यावं लागेल, याचा विचार झालेला नाही,\" महाजन सांगतात.\n\n6. विविध यंत्रणांचा गुंता\n\nपूर्वीच्या काळी मुंबईत खूप कमी यंत्रणा एकाच वेळी कार्यरत होत्या. यात महापालिका, पोर्ट ट्रस्ट, रेल्वे अशा प्रमुख यंत्रणांचा समावेश होता. गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतल्या यंत्रणा वाढल्या आहेत, असं संदीप आचार्य म्हणाले.\n\nसध्या मुंबईत MMRDA, MSRDC, MHADA, MMRC, महावितरण, रिलायन्स एनर्जी, रेल्वे, मुंबई महापालिका, वन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोर्ट ट्रस्ट, पोस्ट, लष्कर, विमानतळ प्राधिकरण अशा वेगवेगळ्या यंत्रणा एकाच वेळी काम करतात. \n\nया सगळ्या यंत्रणांचा एकमेकांशी काहीच समन्वय नसल्याचं अनेकदा समोर आलं आहे. मुंबईतल्या रस्त्यांवर यातली किमान एक यंत्रणा काही ना काही काम करत असते.\n\nत्यामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट होते. पण जबाबदारी ढकलायच्या वेळी फक्त मुंबई महापालिकेचं नाव पुढे येतं, असं संदीप आचार्य म्हणतात.\n\nरेल्वेच्या हद्दीतले नाले साफ करण्यासाठी..."} {"inputs":"...े संचालक ब्रिगेडियर बी. के. पोवार यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, कुठल्याही मोठ्या नक्षलविरोधी मोहिमेत पोलीस आणि सुरक्षा दलाचे वरिष्ठ अधिकारी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरचं खुलेआम उल्लंघन करत असल्याचं सर्रास दिसंतय. \n\nते सांगतात, \"कुठल्याही मोहिमेदरम्यान भूसुरुंग पेरून ठेवले असण्याची भीती असते, त्या मार्गावरून जवानांना वाहनांमध्ये पाठवू नये, हा नियम बंधनकारक आहे.\"\n\n1 मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या मध्यरात्री नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातल्याच दादानगर गावाजवळ रस्त्याच्या बांधकामाची 36 व... उर्वरित लेख लिहा:","targets":"सांगितलं. \n\nज्या रस्त्यावर हा हल्ला झाला, त्यातील जंगल एका बाजूनं छत्तीसगड तर दुसरीकडे मध्य प्रदेशला जाऊन मिळतं. \n\n\"आम्ही या भागात नेहमीच येतो. याच भागात काम करतो,\" असं दुसऱ्या एका जवानानं आमच्याशी बोलताना सांगितलं.\n\nया ठिकाणी काम करण्याच्या आव्हानाविषयी त्यांनी सांगितलं की, \"आमच्यासाठी हा पूर्णपणे डोंगराळ प्रदेश आहे. हा खूप टफ प्रदेश आहे. इथून पळून जाणं नक्षलवाद्यांना सोपं जातं. तर त्यांना शोधणं आमच्यासाठी अवघड काम असतं.\"\n\nभुसुरुंगाविषयी ते सांगतात, \"मुख्यालयापासून आम्ही पायी निघू शकत नाही. जवळपास दीडशे किलोमीटर आम्हाला चालावं लागेल, यातच पाच ते सहा दिवस जातील.\" \n\nरखरखत्या उन्हात जवान इथं पहारा देत आहेत. इथेच एका ठिकाणी डिमायनिंगची प्रक्रिया सुरू होती. \n\n\"आमचे जवळपास 15 सहकारी या हल्ल्यात मारले गेले आहेत. आम्ही सगळ्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं आहे. त्यामुळे ते गेल्याचं दु:ख तर आहे, पण नक्षलवाद्यांची भीती आमच्या मनात नाहीये. या हल्ल्याचा कधी ना कधी आम्ही बदला नक्की घेऊ,\" असं ते पुढे सांगतात.\n\nभीतीमुळे गावं रिकामी\n\nसध्या हा परिसर पूर्णपणे युद्धभूमी बनला आहे. नक्षलवादी आणि जवान असा दोन्ही बाजूंकडून संघर्ष सुरू आहे. यामुळे अनेक गावं रिकामी करण्यात आली आहेत. लोक भीतीमुळे गाव सोडून गेले आहेत. \n\nयानंतर आम्ही जिथं नक्षलवाद्यांनी 27 वाहनं जाळली त्या कुरखेडा भागातील दादापूर गावात पोहोचलो. अख्खं गाव रिकामं असल्याचं आमच्या लक्षात आलं. भीतीमुळे ग्रामस्थ घर सोडून गेले होते. \n\nयाच भागात रस्ते निर्मितीसाठी तैनात मशीन आणि ट्रक नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. या भागात रस्त्याच्या बांधकामाला नक्षलवाद्यांचा विरोध होता. \n\nनक्षलवाद्यांनी पेटवून दिलेले ट्रक, मशीन आणि त्यातून निघणारा धूर स्पष्टपणे दिसून येतो. नक्षलवाद्यांनी जवळपास 27 वाहनं जाळली, असं सांगितलं जात आहे. \n\nयाच गावातल्या घरांवर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)नं 50 बॅनर लावले आहेत. याद्वारे त्यांनी रस्ते बांधणीला विरोध केला आहे. हा विरोध आठवडा आम्ही साजरा करत आहोत, असं त्यांनी म्हटलंय.\n\nगेल्या वर्षी महाराष्ट्र पोलिसांच्या सी-60 दलानं 40 नक्षलवाद्यांना ठार केलं होतं, असंही त्यांनी म्हटलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV..."} {"inputs":"...े संशोधक आहेत. \n\nवेगळा धर्म नाही तर 'प्रोटेस्टंट' सारखा पंथ \n\nलिंगायत हा वेगळा धर्म असल्याचा दावा काही अभ्यासक करत असले तरी काही अभ्यासकांच्या मते लिंगायत हा धर्म नाही. \n\nडॉ. चिन्मया चिगाटेरी सांगतात, \"त्या वेळी समाजाचं शोषण होत असे. या अन्यायाचा प्रतिकार म्हणून बसवेश्वरांनी त्यांचं तत्त्वज्ञान मांडलं. बसवेश्वर सांगत की मंदिरात जाऊन प्रार्थना करण्यासाठी कुण्या मध्यस्थाची गरज नाही. तुम्ही स्वतः पूजा करण्यास सक्षम आहात.\" \n\n\"आज जरी लिंगायताचं स्वरूप हे वेगळ्या धर्मासारखं असलं तरी सुरुवात मात्र वेगळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्जा देण्याचं मान्य केलं होतं. या निर्णयाला वीरशैव समाजाच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. \n\nमठांचा प्रभाव \n\nगेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी एका मठाधिशाने केलेलं विधान चांगलं गाजलं होतं. धर्मपीठ हे नेहमी विधानसभा वा संसदपेक्षा श्रेष्ठ असतं असं हुबळीचे मूरसावीर मठाचे प्रमुख राजयोगेंद्र स्वामी यांनी म्हटलं होतं. \n\nकर्नाटकातले मठ ज्या उमेदवाराला समर्थन देतात त्यावर त्या उमेदवाराचं भवितव्य अवलंबून असतं असं म्हटलं जातं. त्या विशिष्ट मठाचे हजारो भक्त असतात आणि मठाधिश प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ज्या उमेदवाराला आशीर्वाद देतात त्याच्यापाठीमागेच हे भक्त उभे असतात. अर्थात ही गोष्ट कर्नाटकतले धार्मिक नेते मान्य करत नाहीत. \n\n\"कर्नाटकचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर हे समजणं आवश्यक आहे की मठांचा इथल्या राजकारणावर प्रभाव आहे. कारण त्यांचा सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यावर आणि विचारांवर प्रभाव आहे. त्यामुळे ज्यांना निवडणूक लढवायची आहे असे उमेदवार किंवा निवडणुकांनंतर आलेली सरकारंसुद्धा या मठांचं लांगुलचालन करतात.\n\nजरी धर्म आणि राजकारण या म्हणायला वेगवेगळ्या गोष्टी असल्या, तरीही प्रत्यक्षात ते तसं कधीही नसतं. म्हणूनच इथल्या राजकारणात मठ महत्त्वाची भूमिका बजावतात,\" असं धारवाडच्या कर्नाटक विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक असणारे डॉ हरिश रामस्वामी यांनी बीबीसी मराठीला एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े संसदेत सादर केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की भारतात तयार होणाऱ्या औषधांसाठीचं 70% API भारत चीनमधून आयात करतो. \n\n\"2018-19 या आर्थिक वर्षात भारतीय कंपन्यांनी चीनमधून तब्बल 2 अब्ज 40 कोटी डॉलरचे ड्रग्ज (औषधं) आणि इंटरमिडिएट्स (औषधं तयार करण्यासाठी लागणारं मटेरियल) मागवलं आहे.\"\n\nभारत जगाला औषध पुरवठा करणाऱ्या आघाडीच्या देशांपैकी एक आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात भारताच्या औषध निर्यातीत 11 टक्क्यांची वाढ झाली होती आणि आपण तब्बल 19 अब्ज 20 कोटी डॉलरची औषधं निर्यात केली होती. \n\nभारतीय फार्मास्युटिकल क्... उर्वरित लेख लिहा:","targets":"अँड एम्पॉवरमेंटच्या डॉ. मेहजबीन बानू यांच्या मते चीन भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडे दुर्लक्ष करू शकत नाही. \n\nत्या म्हणतात, \"चीनकडून होणाऱ्या आयातीवर आपण अवलंबून आहोत, यात दुमत नाही. त्याचप्रमाणे, भारतीय बाजाराची प्रचंड क्षमता बघता चीन भारतासारख्या मोठ्या मार्केटपासून दूर राहू शकत नाही.\"\n\nजेएनयूच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे प्राध्यापक स्वर्ण सिंह यांच्या मते चीनबरोबरच्या द्विपक्षीय व्यापारात असणाऱ्या असंतुलनाचा इतरही अनेक राष्ट्रांना फटका बसतोय. ते म्हणतात, \"चीनचा भारताशी असणारा व्यापार गेल्या 15 वर्षांत एकतर्फी झाला आहे आणि चीनबरोबर व्यापार करणाऱ्या इतर राष्ट्रांच्या बाबतीतही अशीच परिस्थितीती आहे.\"ते पुढे म्हणतात, \"कुठलाही द्विपक्षीय व्यापार, इतकंच कशाला एकतर्फी व्यापारसुद्धा परस्परावलंबित्व निर्माण करतो. तो अनेक घटकांवर अवलंबून असतो. सत्तेचं स्वरूप, राजकीय नेतृत्त्व आणि आर्थिक ताकद. यातूनच कुठल्याही देशाला व्यापारविषयक समस्या सोडवण्यासाठी सामर्थ्य मिळतं. बहिष्कार करायचा की आयातशुल्क वाढवायचं, अशाप्रकारची रणनीती याआधारेच ठरवली जाते.\"\n\nदोन्ही देशांना एकमेकांची गरज आहे हे तर प्रा. युनसाँगही मान्य करतात. ते म्हणतात, \"भारताकडे दुर्लक्ष करणं चीनसाठीही परवडणारं नाही. वैश्विक अर्थव्यवस्थेत देश एकमेकांवर अवलंबून असतात. भारत-चीन संबंधाचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार व्हायला हवा, असं मला वाटतं. विशेषत कोव्हिड-19 च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर. दोन्ही देशांच्या धोरणकर्त्यांनी आर्थिक तर्कसंगतेऐवजी भूराजकीय मार्ग स्वीकारला तर जागतिक पुरवठा साखळीला त्याचा फटका बसेल, एवढं मात्र नक्की. त्या असामान्य परिस्थितीत भारत चीनला धुडकावू शकतो. मात्र, त्यासाठी भारताला मोठी किंमत चुकवावी लागेल.\"\n\nबहिष्कार मोहिमेचा काही परिणाम झाला का?\n\nभारतात चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची जी मोहीम सुरू झाली आहे तिचा दोन्ही देशांच्या संबंधांवर काही परिणाम झाला आहे का? प्रा. स्वरण सिंह म्हणतात याचे राजकीय पडसाद उमटू शकतील. \n\n\"कोव्हिड-19 संकटामुळे जगभरातून चीनविरोधी संताप व्यक्त होतोय. अशावेळी भारतात सुरू झालेल्या चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याच्या मोहिमेचा चीनवर आर्थिकपेक्षाही राजकीय परिणाम अधिक होऊ शकेल.\"\n\nतर सोशल मीडियावर सुरू झालेली मोहीम ही भावनेच्या उद्रेकातून सुरू झाल्याचं डॉ. मेहजबीन बानू यांना वाटतं. त्या म्हणतात, \"सोशल मीडिया..."} {"inputs":"...े समीरन आपल्या कुटुंबासोबत राहते. जवळच्याच पाण्याच्या बाटल्या बनवणाऱ्या कारख्यान्यात ती आपल्या पतीसोबत कामाला जाते. त्यांना महिन्याला 35 हजार रुपये पगार मिळतो. \n\nनुकतच एका पादरीने या जोडप्याशी संपर्क केला होता. आपल्याकडे चीनचं एक उत्तम स्थळ असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. \n\nमी या जोडप्याच्या घरी पोहोचले तेव्हा एका मुलाने दार उघडलं. आपल्या आई-वडिलांना यायला उशीर असल्याचं त्याने सांगितलं. ते येईपर्यंत वाट बघा, असं सांगितल्यावर आम्ही तिथेच थांबलो. \n\nघरातली मुलं बुजरी होती. आम्ही त्यांच्याशी गप्पा क... उर्वरित लेख लिहा:","targets":"तोवर कागदपत्र देणार नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\"\n\n'परमेश्वरानेच पादरी बनवलं'\n\nसमीरन यांच्या घरापासून जवळच पादरी गोलनाज यांचं घर आहे. त्यांना भेटण्याआधी मी त्यांना फोन केला होता. त्यांचं दार ठोठावताच त्यांनी इतक्या घाईत दार उघडलं जणू त्या माझीच वाट बघत होत्या. \n\nत्या मला एका छोट्या खोलीत घेऊन गेल्या. तिथे तीन जण आधीच होते. मला त्यांच्या अगदी समोर बसायला सांगण्यात आलं. मी बसताच गोलनाज एकही शब्द न बोलता मला कागदपत्रांचं ढिग देतात. \n\nती जवळपास 12 प्रमाणपत्रं होती. लाहोर आणि शेखपुराच्या चर्चने ही प्रमाणपत्रं दिली होती. यातलं एक प्रमाणपत्र त्यांना अमेरिकेतील टेक्सास प्रांतातील ऑस्टीन शहरातील पादरीने त्यांना बहाल केलं होतं. \n\nमी ती सर्व प्रमाणपत्रं तपासली आहेत, याची खात्री पटल्यावरच गोलनाज यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांचं वय तीशीच्या आसपास असावं. गोलनाज म्हणाल्या, \"मी इथे माझ्या समाजाच्या लोकांसाठी काम करते. आणि मला तर स्वतः परमेश्वराने पादरीची दीक्षा दिली आहे. जेणेकरून मला या लोकांची मदत करता यावी.\"\n\nयानंतर गोलनाज यांनी मला त्यांची बहीण समीनाचे फोटो दाखवले. समीना सध्या चीनच्या सांक्शीमध्ये असते. गोलनाज मला समीनाच्या सहा महिन्याच्या मुलीच्या बारशाचे फोटो दाखवत म्हणाल्या, \"बघा, ते सर्व तिथे किती आनंदात आहेत.\"\n\n\"मला वाटतं लोक जेव्हा बघतील की ती तिथे किती आनंदात आहेत तेव्हा त्यांनाही चीनमध्ये लग्न करण्याची इच्छा होईल. त्यांनी असंच करावं, असं मला तरी वाटतं. मात्र, त्यासाठी कुणी त्यांच्यावर दबाव टाकत नाही.\"\n\nमात्र, आम्ही गोलनाज यांना सराफीन यांच्या कुटुंबाविषयी विचारलं, की तुम्ही तर त्यांना 15 दिवसात मुलीचं लग्न लावून द्या म्हणून दबाव टाकला होता. तेव्हा गोलनाजने याचा इनकार केला. \n\nपाकिस्तानात लग्नात येणाऱ्या अडचणी\n\nपाकिस्तान प्रशासन अनेक अशा प्रकरणांचा तपास करत आहेत, जी केंद्रीय तपास यंत्रणा आणि जमिनीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मते उघड उघड वेश्यावृत्तीशीसंबंधित आहे. \n\nगेल्यावर्षी बीबीसीच्या तपासात आढळलं होतं, की लग्नाचं आमिष दाखवून पाकिस्तानातील 700 मुलींना चीनमध्ये नेण्यात आलं आहे. \n\nत्यावेळी केंद्रीय तपास यंत्रणेचे (FIA) तत्कालीन अधिकारी जमील खान मेयो यांनी बीबीसीला सांगितलं होतं की, \"ज्या मुली वेश्या व्यवसायासाठी पात्र नव्हत्या त्यांचे अवयव आंतरराष्ट्रीय ब्लॅक रॅकेटमध्ये विकण्यात आले.\" सर्वाधिक मागणी..."} {"inputs":"...े सांगतात, \"मोदींनी जी आश्वासनं दिली होती, तीसुद्धा त्यांनी पूर्ण केली नाहीत. त्याच भावनेतून मी सैन्यात असताना जेवणाच्या दर्जाचा प्रश्न उपस्थित केला होता. ज्याबदल्यात मला नोकरीवरून बाजूला करण्यात आलं. त्यानंतर माझ्या मुलाचाही मृत्यू झाला. त्यांनी देशाला दिलेलं एकही आश्वासन पूर्ण केलं नाही. आता मी त्यांना सरळ प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. त्यांनी 2014 मध्ये जी आश्वासनं दिली होती, त्यातलं एकतरी पूर्ण केलं का?\"\n\nतेजबहादूर सांगतात, \"वाराणसीत येण्याचा माझा पहिला हेतू आहे देशाची सुरक्षा. वाराणसीचे प्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"यात काय मिळालं? बरखास्ती. माझं कुटुंब दोन वेळच्या जेवणासाठी महाग झालं होतं. जानेवारीत माझा मुलगा गेला.\"\n\nतेजबहादूर यांच्यावर शिस्तभंग केल्याचा आरोप ठेवत त्यांना बरखास्त करण्यात आलं होतं. \n\nते सांगतात की, \"मला मान्य आहे मी शिस्त मोडली आहे. पण माझा फंड तरी मला परत द्या. मी 21 वर्ष नोकरी केली आहे त्याची पेन्शन तर मला द्या. जर मला तेही पैसे द्यायचे नसतील तर किमान भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना तरी निलंबित करा. पण त्यांनी तेसुद्धा केलं नाही. जो भ्रष्टाचाराविरोधात लढतायत त्यांना संपवून टाका आणि जे भ्रष्टाचार करतात त्यांना संरक्षण द्या, अशी त्यांची रणनीती आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े सागरी जीव त्यांच्या आजूबाजूनं गेल्याचं त्यांनी पाहिलं होतं.\n\nमुंबईतल्या लाटांवर स्वार होऊन विंड सर्फिंग करताना अनेक मासे, अनोखे सागरी जीव त्यांच्या आजूबाजूनं गेल्याचं त्यांनी पाहिलं होतं. गिरगावातली राहती इमारत पडल्यानंतर ते धारावीमधल्या म्हाडाच्या ट्रांझिट कँममध्ये रहायला आले. याकाळात आयुष्यातल्या चढ-उतारांकडे दुर्लक्ष करत त्यांनी सागरी अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं.\n\nविलक्षण किनारे\n\nमुंबईचे किनारे खूप विलक्षण असून त्यांची भौगोलिक रचना सागरी जीवसृष्टीला पोषक असल्याचं पाताडे सांगतात. \n\nते पुढे ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ानवा असल्यानं अनेक गोष्टींची नोंद होऊ शकली नाही. विशेषतः आम्ही तेव्हा पाहिलेल्या सागरी संपदेचे फोटोही आज उपलब्ध नाहीत.\"\n\n 'मरीन वॉक'\n\nदोन वर्षें सतत मुंबईचे सागरी किनारे पालथे घातल्यावर पाताडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या प्रयत्नांना एक नाव दिलं. त्यांनी 'मरीन लाईफ ऑफ मुंबई' नावानं फेसबुक पेज सुरू केलं. \n\nयासाठी त्यांच्या सोबतीला 30 वर्षीय सिद्धार्थ चक्रवर्ती आणि 27 वर्षीय अभिषेक जमालाबाद हे तरुण अभ्यासक धावून आले. या पेजवर मुंबईच्या जवळपास आढळलेल्या मत्स्यसंपदेची माहिती देण्यास त्यांनी सुरुवात केली.\n\nपाताडे सांगतात की, \"8 फेब्रुवारी 2017 ला आम्ही मरीन लाईफ ऑफ मुंबईच्या कामास सुरुवात केली. कोणतीही संस्था स्थापन करण्याऐवजी आम्ही आमच्या अभियानाला फक्त नाव दिलं. या अंतर्गत उपक्रम म्हणून शहरांमध्ये होणाऱ्या हेरीटेज वॉकप्रमाणे किनाऱ्यांवर ओहोटीच्यावेळी मरीन वॉक घेण्याची संकल्पना आम्हाला सुचली.\n\nमरीन वॉकना आजवर 1000 हून अधिक विद्यार्थी आणि संशोधकांनी हजेरी लावली आहे.\n\nदर महिन्याला दोन-तीन मरीन वॉक आम्ही आयोजित करतो. हे मरीन वॉक मोफत असतात. आजवर 1000 हून अधिक विद्यार्थी आणि संशोधकांनी या वॉकला हजेरी लावली आहे. लोकांनी त्यांच्या जवळच असलेल्या या समुद्राखालचं जीवन जाणून घ्यावं.\"\n\nसमुद्री गोगलगायी ते ऑलिव्ह रिडले कासव\n\nप्रदीप पाताडे आणि त्यांच्या मरीन लाईफ ऑफ मुंबईमधल्या सहकाऱ्यांना मुंबईच्या किनाऱ्यांवर दुर्मिळ जातीच्या सी स्लग म्हणजेच समुद्री गोगलगायी आढळून आल्या आहेत.\n\nसमुद्री शैवाल आणि प्रवाळांवर उपजिविका करणाऱ्या या गोगलगायींच्या 11 प्रजाती खार-दांडा, जुहू, हाजी अली, कार्टर रोड इथल्या किनाऱ्यांनजीक आढळून आल्यात. यात स्मार्गडीनेला, प्लोकॅमोफोरस, डेन्ड्रोडोरिस, क्रेटेना, मॅरिओनिआ, अॅक्टोनोसायक्लस यांसारख्या अत्यंत दुर्मिळ प्रजाती मुंबईच्या किनाऱ्यावर आढळत असल्याची माहिती पाताडे यांनी दिली. \n\nतर, मुंबईतील वर्सोव्याच्या किनाऱ्यावर नुकत्याच ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवाची 100 पिल्लं आढळून आली होती. वर्सोवा किनाऱ्यावर स्वच्छता करणारे अफ्रोज शहा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या कासवांना समुद्रात जाण्यासाठी मार्ग करून दिला होता. त्यामुळे किनाऱ्यांची स्वच्छता केल्यानं मुंबईत पुन्हा सागरी संपदा आपलं पूर्वीचं रुप धारण करू शकते असं पाताडे यांनी सूचित केलं.\n\n...तर, सागरी जीवन संपून जाईल\n\nमुंबईतल्या किनाऱ्यांवर होणारं प्रदूषण या..."} {"inputs":"...े सीमा ओलांडू नये असं मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर यांनी म्हटलं आहे. हे मृत्यू अतिशय खेदजनक असल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\n\"वाळवंटामध्ये किंवा रिओ ग्रांदे नदी ओलांडताना लोकांचे बळी जाण्याचा आम्ही नेहमीच निषेध केला आहे. असे जीव जावेत अशी आमची इच्छा नाही.\"\n\nपोप फ्रान्सिस यांनीही हा फोटो पाहिला असल्याचं सांगत व्हॅटिकनने एका निवेदनात म्हटलं, \"या मृत्यूंमुळे पोप अतिशय दुःखी झाले असून ते त्यांच्यासाठी तसंच युद्ध आणि गरीबीपासून दूर जाण्याच्या प्रयत्नात आयुष्य गमावलेल्या सर्व स्थलांतरि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े हे खूप मोठे आव्हान असते असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं. यात 60 विषय आणि वेगवेगळ्या भाषांमधील 158 प्रश्नपत्रिका तयार कराव्या लागतात. यंदा 16 लाख विद्यार्थी दहावीत आहेत अशी माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे.\n\nही परीक्षा जवळपास महिनाभर चालते. प्रत्येक विद्यार्थ्याला जवळपास नऊ ते दहा वेळा परीक्षा केंद्रावर जावे लागते. यासाठी परीक्षा केंद्रांवर जवळपास चार लाख कर्मचारी वर्ग नियुक्त करावा लागतो. तसंच सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारीही तैनात करावे लागतात. यंदा परीक्षा घेतल्यास आरोग्य व्यवस्थाही करावी लागेल.... उर्वरित लेख लिहा:","targets":"े पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...े हे स्पष्टपणे दिसून येतंय. भाजपची विधानसभा निवडणुकीतील घोडदौड 110 -115 जागांच्या वर गेली असती तर मात्र शिवसेनेला भाजपा बरोबर रहावं लागलं असत, पण भाजप 110 च्या आत राहिली तर आघाडीत जायचं हा संजय राऊत यांचा प्रीप्लॅन होता हे स्पष्ट आहे. तशी कबुली अनेक वरिष्ठ पत्रकारांना त्यांनी दिलेली आहे. भाजपचं नेतृत्व शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका पोहोचवत असून भाजपला युतीचा फायदा राज्यात शिवसेनेपेक्षा जास्त होत असल्याचं लक्षात येताच शिवसेनेनं डावपेच आखायला सुरुवात केली होती हेच संजय राऊतांच्या वक्तव्यतून स्पष्ट ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. त्यात काय चुकलं? बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ही अशी दोन माणसं आहेत, ज्यांचा महाराष्ट्राच्या जनमानसावर पगडा आहे. \n\n\"आमच्या या सरकारला कोणी खिचडी सरकार म्हणत नाहीये. दुसऱ्या कोणत्याही मार्गानं हे सरकार बनलं असतं तर त्याला खिचडी सरकार म्हटलं गेलं असतं. पण या सरकारला लोक 'सरकार' म्हणत आहेत, कारण या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे करत आहेत आणि या सरकारच्या पाठीशी शरद पवार ठामपणे उभे आहेत.\"\n\n'सामना'चा संपादक हीच ओळख प्रिय \n\n\"माझा पिंड पत्रकारितेचाच आहे. मला अजूनही स्वतःला पत्रकार म्हणवूनच घ्यायला आवडतं. माझी ओळख शेवटपर्यंत संपादक 'सामना' अशीच राहावी. मला आतापर्यंत जे काही मिळालं ते पत्रकारितेनचं दिलं आहे. त्यामुळे मी पत्रकारितेचा कायमच ऋणी आहे,\" अशा शब्दांत संजय राऊत यांनी पत्रकारितेसंबंधीची आपली भूमिका मांडली. \n\nराज-उद्धव यांच्यापेक्षाही बाळासाहेब महत्त्वाचे \n\n\"माझ्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यापेक्षा बाळासाहेब ठाकरे महत्त्वाचे आहेत,\" असं संजय राऊत यांनी म्हटलं. राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हाच्या घडामोडींबद्दल तसंच शिवसेना-मनसेच्या वाटचालीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर संजय राऊत यांनी हे उत्तर दिलं. \n\n\"राज ठाकरे हे माझे मित्र होते, आजही आहेत. हे सांगायला मी घाबरतो का? मैत्री ही मैत्री असते. आता त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आहे. त्या पक्षाचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. मी शिवसेनेचा नेता आहे. उद्धव ठाकरे हे शिवसेना पक्षप्रमुख आहे, मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आमचा पक्ष कसा वाढवायचा, पुढे न्यायचा हा आमचा प्रश्न आहे. \n\n'गुंड' म्हणवून घेण्यात कमीपणा वाटत नाही\n\n\"लोकप्रभा साप्ताहिकात संजय राऊत क्राईम रिपोर्टर म्हणून काम पाहायचे. तेव्हाच्या आपल्या कामाबद्दल सांगताना राऊत यांनी म्हटलं, की अंडरवर्ल्ड डॉन रमा नाईकच्या एन्काउंटरनंतर लोकप्रभानं कव्हर स्टोरी करायची ठरवली होती. पण ते करणार कोण? दगडी चाळीत जाणार कोण? खरं तर असं काही नसतं. तुमची हिंमत एकदा बघितली तर तुमच्या अंगावर यायचं धाडस कोणी करत नाही, मग तो पंतप्रधान असो, गृहमंत्री असो, की अंडरवर्ल्ड डॉन...\n\nया बिनधास्त कार्यशैलीमुळेच माधव गडकरी मला 'गुंड' म्हणायचे असंही राऊत यांनी सांगितलं. \"या शब्दात काही कमीपणा नाही. मला वाटतं, की ती कामाची पद्धत आहे. आपल्याकडेही 'पुत्र व्हावा ऐसा गुंडा असं म्हणतातच ना! बाळासाहेबही माझी ओळख 'फायरब्रॅन्ड..."} {"inputs":"...े होत आहे. देशातल्या भ्रष्टाचार आणि कायदा-सुवस्थेच्या समस्या हे दोन मुद्दे घेऊन त्यांनी राजपक्षे यांच्यावर हल्ला चढवला होता. \n\nमहिंदा राजपक्षे \n\nगेली कित्येक वर्षं राजपक्षे यांच्या अवतीभोवती श्रीलंकेचं राजकारण फिरताना दिसतं. 2015मध्ये त्यांचा राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर सात महिन्यांनंतर त्यांनी पुन्हा मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पंतप्रधान होण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावली पण त्यात ते अयशस्वी ठरले. \n\nश्रीलंकेतल्या तामिळ टायगर्सचा बिमोड करण्याचं श्रेय हे राज... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेतली. \n\nएप्रिल 2018मध्ये त्यांच्या विरोधात संसदेत अविश्वासाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता पण त्यांना 122 खासदारांनी पाठिंबा दिल्यामुळे त्यांचं पद अबाधित राहिलं. \n\n26 ऑक्टोबर 2018मध्ये विक्रमसिंगे राजधानीत नसताना त्यांना पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा सिरीसेना यांनी केली. \n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े होते मात्र तरिही त्या विजयी झाल्या. आता राजीनामा देऊनही त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली तर ते विजयी होऊ शकतात.\"\n\nपीडिता आणि तिचं कुटुंबीय या कारमधून जात होतं तेव्हा अपघात झाला होता\n\nगेल्या वर्षी एप्रिलमध्ये उन्नाव बलात्कार प्रकरण उघडकीस आलं होतं. भाजप आमदार कुलदीप सिंग सेंगर यांच्यावर माखी गावातील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. हीच पीडित मुलगी रविवारी झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झाली आहे.\n\nहे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीने त्यांच्यावर आरोप केले होते आणि या प्रकरणाचा त... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुलदीप सेंगर यांच्याविरोधात उन्नावमधील माखी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्यात आली. प्रशासनाने याप्रकरणाचा तपास CBIने करावा, असे आदेश दिले होते. CBIने कुलदीप यांना अटक केली होती.\n\nयाप्रकरणाच्या तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खेद व्यक्त केला होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े\". \n\nराजकुमार पटेल हे आदिवासी लोकांचे नेतृत्व करतात. ते या भागातून आमदार म्हणून दोन वेळा निवडून आले होते. \n\n\"मुळात आदिवासींच्या हाताचा रोजगार हिरावून घेण्याचं काम प्रशासनानं केलं आहे. जे पैसे आदिवासींना देण्यात आले ते घर बांधण्यात आणि इतर मार्गाने खर्च होऊन गेले. आता त्यांच्या रोजगाराचा प्रश्न बिकट झाला आहे. 'पेसा' (Panchayats Extention to Scheduled areas ) म्हणजे पंचायत विस्तार अनुसूचित क्षेत्र अधिनियम कायद्या अंतर्गत नोकरी दिली पाहिजे, पण पुनर्वसन झाल्यानं ते निकष त्यांना लागू होत नाहीत. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"वढी होती. \"ही जी गावे उठली त्याठिकाणी मिडो मॅनेजमेंटचं काम झालं आहे. चांगल्या कामाकरिता गेल्या वर्षी या परिसराला पुरस्कारही मिळाला आहे\", असं तरडे यांनी सांगितलं.\n\nआदर्श मेळघाट पुनर्वसनाला गालबोट\n\nकधी काळी मेळघाट व्याघ्र प्रकल्पानं राज्यात पहिला, मध्य भारतात दुसरा तर देशात सहावा क्रमांक पटकावला होता. \n\nऐच्छिक पुनर्वसनातही राष्ट्रीय संवर्धन प्राधिकरणाकडून पहिला क्रमांक मेळघाट प्रकल्पानं मिळवला होता. मात्र देशात आदर्श ठरलेल्या मेळघाट पुनर्वसनाला आता गालबोट लागलं आहे. \n\nयावर क्षेत्रीय संचालक श्रीनिवास रेड्डी यांनी पुनर्वसन या विषयावर कोणीही राजकारण करू नये असं म्हटलं आहे.\n\n\"पुनर्वसन योग्य पद्धतीनं झालं असून शासन निर्णयानुसार आदिवासींना मोबदला देण्यात आला आहे. ज्यांनी कायदा मोडला त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील. वन विभागाकडून या पुनर्वसित कुटुबांना पुरवण्यात आलेल्या सर्व सोयींचे पुरावे आमच्याकडे आहेत. बँक स्टेटमेंट, ज्यांची शेती गेली त्यासंबंधी सर्व डॉक्युमेंट वन विभागाकडे आहेत. त्यामुळे वेळ पडल्यास या कुटुंबांना जंगलाबाहेर काढण्यास वन विभाग बळाचा वापर करू शकते,\" असं रेड्डी सांगतात.\n\nयामुळे आता वन विभाग आणि आदिवासी आमने- सामने आले आहेत. आदिवासींचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी शासनाच्या विविध विभागांची आहे. \n\nपरंतु या विभागांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. सरकारच्या हाकेला साथ देऊन आदिवासी जंगलातून बाहेर पडले, पण मूलभूत सुविधा पुरवण्याचं सौजन्य प्रशासन दाखवत नसेल तर आदिवासींनी जगायचं कसं हा प्रश्न उपस्थित झाला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े) काढलं. पण हे परिपत्रक काढल्यानंतर काही तासांतच विभागाने घुमजाव केले. \n\nएसटी आगार\n\nविभागाने नंतर याबाबत सुधारित परिपत्रक काढून केवळ इतर राज्यांतील मजूर व नागरिकांना राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवण्यासाठी व इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेल्या मजूर आणि नागरिकांसाठीच हा मोफत प्रवास असेल, याशिवाय इतर कोणत्याही प्रवासासाठी एसटीची मोफत बससेवा नसेल, असा आदेश काढला.\n\nइतकंच नव्हे तर आता राज्यांतर्गत प्रवासासाठी एसटी बससेवा सुरू होणार नाही. येत्या काळात टप्प्याटप्प्याने सूरू होईल, असं परिव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंद्र आणि राज्याचं एकमेकांकडे बोट \n\nलॉकडाऊननंतर अडकलेल्या लोकांच्या समस्येबाबत सुरू असलेली टोलवाटोलवी अद्याप सुरूच आहे. कोणताही मुद्दा उपस्थित झाला तर राज्य आणि केंद्राचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होताना दिसत आहेत. \n\nयाप्रकरणी राज्य सरकारमध्ये समन्वय नसल्याची टीका महाराष्ट्र भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. \n\nघरी जाणं ही अनेकांसाठी समस्या झालं आहे.\n\nते म्हणतात, \"कोरोना हाताळणीत कोणत्याही प्रकारचं ठोस धोरण दिसत नाही. निर्णय घेणं, निर्णय बदलणं, एखाद्या निर्णयाला स्थगिती देणं, असे प्रकार वारंवार या काळात दिसून आले. परवानगीच्या लिंकबाबत लोकांची तक्रार आहे. एक अधिकारी निर्णय घेतो, दुसरा अधिकारी निर्णय बदलतो. अधिकारी आमचं ऐकत नाहीत, अशी तक्रार पालकमंत्री करतात. सरकारकडे ठोस धोरणाचा अभाव असल्यामुळे देशात महाराष्ट्र सर्वाधिक कोरोनाबाधित झालं आहे, असा आरोप उपाध्ये यांनी केला आहे. \n\nतर केंद्र सरकारने केलेल्या अनियोजित लॉकडाऊनमुळेच देश संकटात गेल्याचा प्रत्यारोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. \n\n\"गावांमध्ये लोक इतर नागरिकांना स्वीकारण्यास तयार नाहीत. तिथं तणाव निर्माण होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा खुलासा परिवहन मंत्र्यांनी आधीच केला आहे, पण तरी लोक चालत किंवा मिळेल त्या वाहनाने जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनियोजित लॉकडाऊनमुळेच लोकांवर लोकांवर ही वेळ आली आहे, असं मत मलिक व्यक्त करतात. \n\nएका तासात एक लाख हिट्स\n\nपोलिसांच्या लिंकवर दाखल अर्जांचा निपटारा होण्यास लागणाऱ्या विलंबामागचं कारण जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने पुण्याचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्याशी संपर्क साधला.\n\nयावेळी लिंकवर एका तासाला सुमारे एक लाख हिट्स येत असल्यामुळे कधी कधी वेबसाईट हळू चालते, हे सिंग यांनी मान्य केलं. \n\nपण यावर पुणे पोलिसांनी तोडगा काढलं आहे, असा दावा त्यांनी केला. ते सांगतात, \"सुरुवातीला आम्ही पुणे पोलिसांच्या स्वतंत्र वेबसाईटवर अर्ज स्वीकारत होतो. पण गेल्या दोन आठवड्यापासून आम्ही covid19.mhpolice.in या लिंकच्या माध्यमातून अर्ज घेऊ लागलो आहोत. पण हे पोर्टल नीट चालत नसल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. आम्ही त्यावर काम करत आहोत.\" \n\nया पोर्टलवर तासाला एक लाखापर्यंत लोक भेट देत आहेत. त्यामुळे साईट सुरळीत चालण्यासाठी या साईटवरचे अर्ज पुण्याच्या वेबसाईटवर वळवून..."} {"inputs":"...े, \"दोन डोसमधलं अंतर वाढवणं हा समजूतदारपणाचा निर्णय आहे. एकतर त्यामुळे लशीची परिणामकारकता वाढणार आहे. आणि आता ज्या परिस्थितीतून भारत जात आहे, अशा वेळी लवकरात लवकर जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्यासाठी ही रणनीतीच योग्य आहे.\"\n\nपण केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या टायमिंगवर प्रश्नचिन्हही उपस्थित केलं जातंय. व्हायरॉलॉजिस्ट टी जेकब जॉन यांनी द न्यूज मिनिट या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत काही शंका उपस्थित केल्यात.\n\n\"कोव्हिशिल्ड डोसमधलं अंतर आत्ता वाढवण्यात काही तर्क नाही. भारतात दुसरी लाट जरी कमी होत अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...े, असं त्यांना वाटतं.\"\n\nत्यांनी म्हटलं, \"अल-जला इमारतीवर झालेला हल्ला मानवाधिकारांचं उल्लंघन आहे. हा एक गुन्हा आहे. केवळ अल-जझीराच नाही तर इतरही अनेक आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांची मुख्यालयं या इमारतीत असल्याचं इस्रायला माहिती होतं आणि याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी या इमारतीला लक्ष्य केलं. पत्रकारिता म्हणजे गुन्हा नव्हे, ज्यासाठी इस्रायल अशी शिक्षा देण्याचा प्रयत्न करतोय.\"\n\nअनेकांवर बेघर होण्याची वेळ\n\nगेल्या 15 वर्षांपासून अल-जला इमारतीचा सर्वात वरचा मजला इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यात त्यांनी म्हटलं, 'हमासही या इमारतीचा वापर करत होता. ही काही निर्दोष इमारत नव्हती.'\n\nगेल्या काही दिवसात इस्रायलच्या सैन्याने हेच कारण देत हवाई हल्ला करून गाझापट्टीतील अनेक बहुमजली इमारती जमीनदोस्त केल्या. हमासकडून पत्रकारांचा मानवी-कवच म्हणूनही वापर व्हायचा, असंही इस्रायलच्या सैन्याचं म्हणणं आहे. मात्र, आपले दावे सिद्ध करण्यासाठी इस्रायलने आजवर कुठलाही पुरावा दिलेला नाही. \n\nशनिवारच्या हल्ल्यानंतर अमेरिकेनेही इस्रायलला पत्रकारांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितलं आहे. \n\nव्हाईट हाउसच्या प्रवक्त्या जेन साकी यांनी ट्वीट करत म्हटलं, \"आम्ही इस्लायलला स्पष्टपणे सांगितलं आहे की सर्व पत्रकार आणि स्वतंत्र मीडिया संस्थांची सुरक्षा सुनिश्चित करणं तुमची महत्त्वाची जबाबदारी आहे.\"\n\nद फॉरेन प्रेस असोसिएशन, कमिटी टू प्रोटेक्ट जर्नलिस्ट आणि द इंटरनॅशनल प्रेस इन्स्टिट्युटसह इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी इस्रायलच्या या हल्ल्याचा निषेध केला आहे. \n\nइस्रायलचं सैन्य आणि आंतरराष्ट्रीय मीडिया यांच्यात पूर्वीपासूनच कठोर संबंध आहेत आणि आंतरराष्ट्रीय मीडिया आपल्याप्रती पक्षपाती असल्याचाही इस्रायलचा आरोप आहे, असं एपीने म्हटलं आहे. आपल्या रिपोर्टमध्ये ते पुढे असंही म्हणतात की इस्रायल गाझापट्टीत जमिनीवरून मारा करण्याची तयारी करत असल्याच्या बातम्या आंतरराष्ट्रीय प्रसार माध्यमांमध्ये येऊ लागल्यावर शनिवारी इस्रायलने गाझापट्टीतील 'मीडिया टॉवर'ला लक्ष्य केलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...े, असं रोजनिश्यांच्या अभ्यासातून दिसून आलं. हा पेच यशस्वीरित्या सुटल्याचे प्रसंग जवळपास 90 टक्क्यांहून अधिक वेळा घडल्याचं अभ्यासांमधून दिसतं.\n\nपरंतु, अशा नैसर्गिक स्वरूपाच्या माहितीचा अर्थ लावताना आपण सावध राहणं गरजेचं असतं. आपल्या विस्मरणाबद्दल अधिक चिंता असणारे वृद्ध लोक संबंधित प्रसंगांची नोंद ठेवण्याची शक्यता जास्त असते. \n\nअसे प्रसंग लिहून ठेवण्याबाबत ते अधिक जागरूक असू शकतात. संशोधनात सहभागी झालेल्या तरुणतरुणींहून या वृद्धांचं आयुष्य कमी धकाधकीचं असल्यामुळे हे घडू शकतं. शिवाय, शब्द न आठवलेल... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही वेळा \"होकायंत्र\" असे शब्द सांगितले. पण काही वेळा त्यांनी सांगितलेले शब्द केवळ उच्चाराने मूळ शब्दाजवळ जाणारे होते. इथे \"कोणादर्श\"\/\"सेक्स्टंट\" या शब्दाची व्याख्या दिल्यावर त्यांनी \"सेक्स्टेट\" व \"सेक्स्टन\" असे शब्दही सुचवले.\n\nकोणादर्श यंत्र हातात घेतलेले नाविक म्युझिक बॅंडमध्येही नसतात किंवा कबर खणणारेही नसतात, हे आपण गृहित धरत असू, तर आपलं शाब्दिक ज्ञान स्मृतीमध्ये कसं रचलं जातं याबद्दल काही महत्त्वाची गोष्ट सूचित होते. परंतु, वृद्धांच्याबाबतीत अशा न आठवणाऱ्या शब्दाविषयीची अंशतः माहिती- उदाहरणार्थ, आरंभिक अक्षर- आठवण्याची शक्यताही कमी असल्याचं, अभ्यासांमधून निदर्शनास आलं आहे.\n\nबोधात्मक वृद्धत्वाशी संबंधित अनेक समस्यांप्रमाणे ही ओठांवर असल्यासारखा वाटणारा शब्द न आठवण्याची स्थितीदेखील 'पेला अर्धा भरलेला व अर्धा रिकामा' याच प्रकारची असते. एका बाजूला, संकल्पनांचे अर्थ आणि ते अर्थ दर्शवणाऱ्या शब्दांचं दीर्घकालीन स्मृतीमधील स्थान यांच्यातील जोड कमकुवत झाल्याचा हा पुरावा मानता येतो. वाढत्या वयानुसार शब्द सापडताना अधिकाधिक अडचणी येणं, यातून आणखी वेगळंच काहीतरी समोर येण्याचीही शक्यता असते.\n\nशब्दस्मृती\n\nइंडियाना युनिव्हर्सिटी साउथईस्टमधील मानसशास्त्रज्ञ डोना डहलग्रेन यांनी असे प्रतिपादन केले आहे की, यातील कळीचा प्रश्न वयाचा नसून ज्ञानाचा आहे. दीर्घकालीन स्मृतीमध्ये इतर प्रौढांनी खासकरून अधिक माहिती राखून ठेवली असेल, तर त्यांना शब्द न आठवण्याची स्थिती अधिक वेळा अनुभवावी लागू शकते.\n\nओठांवर आलेला शब्द न आठवण्याची स्थिती उपयुक्त ठरण्याचीही शक्यता असते- आपण शोधत असलेला शब्द आत्ता आठवत नसला, तरी तो ज्ञात आहे, असा संकेत या स्थितीमधून वृद्ध व्यक्तीला मिळू शकतो. अशी अधिबोधात्मक माहिती लाभदायक असते, कारण शब्द सापडत नसलेल्या स्थितीत तो शोधण्यासाठी अधिक वेळ घालवणं यशस्वी ठरू शकतं. \n\nया दृष्टीने पाहिलं असता, ओठांवर आलेला शब्द न आठवण्याची स्थिती माहितीचा मूल्यवान स्त्रोत ठरण्याची शक्यता आहे. तुम्ही वृद्धावस्थेत असाल, आणि तुम्हाला असं अनेकदा शब्दांचा विसर पडत असेल, तर वातापेक्षी स्वास्थ्य टिकवून ठेवल्यास असे प्रसंग कमी होण्याची शक्यता असते, असं संशोधनातून स्पष्ट झालं आहे.\n\nमराठी शब्द\n\nतर, पुढच्या वेळी एखादा शब्द आठवताना तुम्हाला अडचण येत असेल, तर तुम्ही त्याने अस्वस्थ होऊ नका. \n\n(*हा लेख मूळ द एमआयटी प्रेस रीडरमध्ये प्रकाशित झाला..."} {"inputs":"...े.\n\n4. पोलिसांनी कुटुंबीयांना वैद्यकीय अहवाल आणि पोस्टमार्टम अहवाल का नाही दिला?\n\nपीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी आपल्याला पोलिसांनी वैद्यकीय आणि पोस्टमार्टम अहवाल दिला नाही असा आरोप केला आहे. बीबीसीनं याबाबत तत्कालीन एसपी विक्रांत वीर यांना विचारल्यावर त्यांनी याचा अहवाल अजूनही गोपनीय असल्याचं सांगितलं आणि त्याला तपासात समाविष्ट केल्याचं सांगितलं. \n\nसर्व वैद्यकीय कागदपत्रं आणि पोस्टमार्टम अहवाल पीडित कुटुंबाला मिळाली पाहिजेत हा त्यांचा अधिकार आहे. मात्र पोलिसांनी कुटुंबीयांकडे ते अहवाल का दिले नाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"सल्याचं सांगितलं मात्र कोणतंही सीसीटीव्ही फुटेज दिलेलं नाही.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े.\n\nजेवणखाणं आटोपून सर्व गडीमाणसं बंगल्याच्या आवारात झाडाच्या सावलीत बसली होती. इतक्यात तिथं पिण्याच्या पाण्याच्या हौदाजवळ गडबड उडाली.\n\nतिथं मारहाण आणि आरडाओरड चालू झाल्यानं सर्वजण हौदाकडे धावले. पाहतात तर काय! तिथं संतराम नावाचा एक मराठा शिपाई आणि इतर तथाकथित खानदानी मराठे नोकर गंगाराम कांबळे या अस्पृश्य समाजातील घोड्याच्या पागेतील मोतद्दारास जबरदस्त मारहाण करत होते. \n\nकारण होतं, त्यानं पाणी पिण्यासाठी मराठ्यांसाठी असलेल्या हौदाला स्पर्श केल्याचं. \n\nएका अस्पृश्यानं हौद बाटवला म्हणून संताराम आणि... उर्वरित लेख लिहा:","targets":"महाराजांच्या प्रोत्साहनानं कोल्हापुरातील भाऊसिंगजी रोडवर 'सत्यसुधारक' हॉटेल सुरू केलं. \n\nत्यांच्या हॉटेलची स्वच्छता आणि उत्तम चहा कुणालाही लाजवेल असा होता. पण ते अस्पृश्याचं हॉटेल आहे, असे समजताच सवर्ण मंडळी या हॉटेलात जायची बंद झाली. एका अस्पृश्यानं सर्वांना चहा द्यावा, या विचारानेच सवर्ण मंडळी संतप्त झाली होती. \n\nही बातमी महाराजांना समजायला वेळ लागली नाही. \n\nसमाज हा कायदे करून बदलत नाही, त्यासाठी काही नामी युक्त्या कराव्या लागतात. समाजाला गोड बोलून परिवर्तनाच्या दिशेनं वळवावं लागतं, याची महाराजांना जाण होती.\n\nत्यामुळे कोल्हापुरात फेरफटका मारताना त्यांची घोडागाडी (खडखडा) गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलवर थांबू लागली. \n\nमहाराज त्यांच्या गडगडाटी आवाजात चहाची ऑर्डर देत आणि गंगाराम मोठ्या आदबीनं महाराजांना चहा देत असत.\n\nमहाराज तो चहा स्वतः घेतच पण त्यांच्या घोडागाडीत खच्चून भरलेल्या ब्राह्मण, मराठा अशा उच्चवर्णीय मंडळींना ते आग्रहानं चहा पाजत. \n\nछत्रपती खुद्द गंगाराम यांच्या हॉटेलातला चहा घेत असल्यानं त्यांच्या चहाला नाही म्हणण्याची कोणाची छाती होत नसे. \n\nमहाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या वाटचालीत हा प्रसंग इतिहासप्रसिद्ध झाला. \n\nमहाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी दोन मार्ग अवलंबले. एक मार्ग कायद्याचा आणि दुसरा म्हणजे आपल्या जाहीर आणि सार्वजनिक कृत्यातून समाजातील अस्पृश्यतेच्या रूढीला सुरुंग लावणे. \n\nगंगाराम कांबळे यांनी उभारलेल्या शाहू महाराजांच्या स्मारकाचा हा फोटो इंद्रजीत सावंत आणि डॉ. देविकाराणी पाटील यांच्या 'राजर्षी शाहू महाराज : रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र' या ग्रथांत आहे.\n\nएक राजा म्हणून पहिला मार्ग तर त्यांनी अवलंबलाच पण गंगाराम कांबळे यांच्या घटनेबद्दल दुसरा मार्ग अवलंबताना त्यांची आईची माया दिसून आली. \n\nयाच गंगाराम कांबळे यांनी महाराजांच्या निधनानंतर तीन किंवा चार वर्षांनी शाहू महाराजांचं स्मारक उभं करण्यासाठी एक मंडळ स्थापन केलं होतं. \n\nया मंडळानं 1925ला शाहू महाराजांचं पहिलं स्मारक कोल्हापुरातल्या नर्सरी बागेत उभारलं. महाराष्ट्रातलंच नव्हे तर पूर्ण देशातलं शाहू महाराजांचं हे पहिले स्मारक गंगाराम कांबळे यांच्या पुढाकारानं दलित समाजानं उभारलं होतं.\n\n(या लेखाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या शाहू महाराज आणि गंगाराम कांबळे यांच्यातील संवादाचा सविस्तर उल्लेख भाई माधवराव बागल यांनी 1950 साली लिहिलेल्या..."} {"inputs":"...े.\n\nदुसरी बाजू\n\nया घटनेची दुसरी बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही उदगीर तालुकाच्या केंद्रस्थानापासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या रुद्रवाडी गावात पोहोचलो. मातंग समाजातली सर्व 24 कुटुंबं हे गाव सोडून गेल्यामुळे इथे आता मराठा समाजाचं वर्चस्व जाणवत होतं. \n\n2016 मध्ये झालेल्या वादानंतर गुणवंत शिंदे यांनी 11 डिसेंबर 2016 रोजी तंटामुक्त समितीसमोर लिहून दिलं होतं की, गावातील सहा व्यक्तींबरोबर झालेला वाद आम्ही तंटामुक्त समितीसमोर मिटवून घेत आहोत. यापुढे कुणासोबतही भांडण करणार नाही, तसंच कसल्याची प्रकारची तक्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला आणि प्रकरण थेट पोलिसांत गेलं.\"\n\nश्रीधर पवार\n\nया संपूर्ण प्रकरणाचा तपास करणारे तपास अधिकारी श्रीधर पवार सांगतात, \"आम्ही प्रकरणाला गांभीर्यानं घेतलं आहे. घटनेचे अनेक पैलू आम्ही तपासत आहोत. आरोपींना शिक्षा होत गाव पुन्हा पूर्ववत व्हावं, हा आमचा प्रयत्न आहे.\"\n\nआतापर्यंत 23 आरोपींपैकी 11 जणांना अटक करण्यात आली असून 12 जण फरार आहेत. \n\nसरकारची प्रतिक्रिया काय?\n\nदरम्यान या प्रकरणात सरकारनं आतापर्यंत काय पावलं उचलली आहेत, हे जाणून घेण्यासाठी आम्ही सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्याशी संपर्क साधला.\n\nतर \"या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेऊन नंतर याविषयी बोलतो,\" असं बडोले यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.\n\nनंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. याप्रकरणी त्यांची काही प्रतिक्रिया आल्यास इथे आम्ही अपडेट करू. \n\nमातंग समाजातील शंभरावर गावकरी गेल्या 21 दिवसांपासून गावाबाहेर राहत आहेत. सरपंच शालूबाई शिंदे यांचा मुलगा ईश्वर यांनी संभाषणादरम्यान आम्हाला सांगितलं, \"आता आम्हाला गावात परत जायचं नाही. आम्हाला तिथं कधीच सम्मान मिळाला नाही.\"\n\nयावरूनच या गावातली मनं दुभंगली आहेत, हे लक्षात येतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े.\n\nसंध्याकाळी 5.45 वाजता: सरकारी वकील म्हणतात...\n\nशिवसेनेच्या याचिकेवर महाराष्ट्र राज्याचे सरकारी वकील निशांत काटनेश्वरकर म्हणाले, \"मला याचिकेची प्रत मिळाली की, मी त्यातील पक्षाच्या मागण्या, मुद्दे आणि कशाच्या आधारावर याचिका केली आहे ते पाहीन. त्यानंतरच आवश्यक ती पावलं उचलली जातील.\" \n\nसंध्याकाळी 5.35 वाजता - राष्ट्रपती राजवट लागू\n\nराज्यपालांच्या शिफारसीनुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याची बातमी ANIने दिली आहे. \n\nराष्ट्रपती राजवट लागू\n\nकेंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ANIशी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"4.30 - शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का?\n\nभाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी 'झी 24 तास'शी बोलताना शिवसेनेवरची नाराजी व्यक्त केली. \"महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला मतं दिलं होती. ज्यांनी युतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय, त्यांनी जनादेशाचा अनादर केलाय. चर्चेचे दरवाजे बंद केल्यानं सूत जुळण्याचा प्रश्न नव्हता,\" असं ते म्हणाले.\n\nशिवसेना-भाजप पुन्हा एकत्र येऊ शकतात का, हा मुद्दा आत्ता गैरलागू असल्याचंही ते म्हणाले. \n\nदुपारी 4.00 - कायद्याच्या चौकटीतून व्हायला हवं होतं - पृथ्वीराज चव्हाण \n\nसगळं कायद्याच्या चौकटीतून व्हायला हवं होतं. पण परस्पर निर्णय घेणं मला योग्य वाटत नाही, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.\n\n\"संधी दोन्ही पक्षांना मिळायला हवी होती. काँग्रेसनं विशिष्ट परिस्थितीमध्ये वेगळा पर्याय निघू शकतो का तो राज्यपालांच्या समोर मांडला असता. काँग्रेसचं गटबंधन इतर पक्षांशी करून सत्तास्थापनेचा निर्णय घेता आला असता, किंवा आठ वाजेपर्यंत आमचा काहीतरी पर्याय निघाला असता,\" असंही ते म्हणाले.\n\nराजकीय विश्लेषक संजय जोग आणि आलोक देशपांडे यांच्याकडून समजून घेऊया\n\nदुपारी 3.50 - 'ज्यांना योग्य काही करायचंय त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे'\n\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांनी 'झी 24 तास'शी बोलताना म्हणाले की, \"आपण सगळेच जण थोडे थोडे चुकत आहोत. ज्यांना योग्य काही करायचंय त्याला पाठिंबा मिळाला पाहिजे.\" \n\nदुपारी 3.30 - शिवसेनेची मुदतवाढीसाठी सुप्रीम कोर्टात धाव\n\nशिवसेनेने राज्यपालांच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात खटला दाखल केला आहे, असं शिवसेनेचे प्रवक्ते अनिल परब यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितलं.\n\nकाही जणांना 48 तास मुदत मिळाली होती. आम्हाला मात्र 24 तासांत पाठिंब्याची पत्र आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे तीन दिवसांचा अवधी मागितला होता, असं ते यावेळी म्हणाले.\n\nनैसर्गिक न्याय पायदळी तुडवला जात असल्याची तक्रारही त्यांनी केली. \"काही जणांना 48 तास मुदत मिळाली होती. आम्हाला मात्र 24 तासांत पाठिंब्याची पत्र आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे तीन दिवसांचा अवधी मागितला होता. सगळ्यांना समान आणि पुरेसा वेळ द्यायला पाहिजे,\" असं ते म्हणाले.\n\nदुपारी 3.25 - राष्ट्रपती राजवटीची शिफारस\n\nराज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केल्याची बातमी ANI वृत्तसंस्थेने दिली आहे. \n\nराज्यपालांची ट्वीट\n\nसंविधानाच्या अनुषंगाने..."} {"inputs":"...े. \n\nअविचारीपणे हे वक्तव्य करण्यात आलं की काश्मीरविषयी धोरण परिवर्तनाचा हा भाग आहे, असा सवाल पाकिस्तानातील यूजर विचारत आहेत. \n\nसोशल मीडियावर उमटले पडसाद\n\nइमरान खान यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्याचं बीबीसी प्रतिनिधी शुमाईल जाफरी सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"पंतप्रधान इमरान खान यांच्या वक्तव्यानंतर काश्मीरविषयी पाकिस्तानचं धोरण बदलत आहे का, असा सवाल जनतेकडून विचारला जाऊ लागला. खान यांनी संसदेत चर्चा करून काश्मीरविषयक नवीन धोरण आखण्याचा निर्णय घेतला आहे का, अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"57 ला अनुसरूनच आहे. पंतप्रधानांची मान शरमेने खाली जाईल, असं काही वक्तव्य करण्याआधी परराष्ट्र मंत्रालयाने विचार करायला हवा होता.\"\n\nसिरमद यांनी आपल्या ट्वीटमध्ये पाकिस्तानच्या राज्यघटनेतील कलम 257 चा उल्लेख असलेल्या कागदाचा एक फोटोही जोडला आहे. \n\nत्यात म्हटलं आहे, \"जम्मू-काश्मीरचे लोक पाकिस्तानच्या सोबत येतील त्यावेळी पाकिस्तान आणि काश्मीर यांच्यात जे नातं असेल ते काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार असायला हवं.\"\n\nहा वाद समजून घेण्यासाठी इमरान खान कशाप्रकारचं राजकारण करतात, यावर लक्ष देण्याची गरज असल्याचं अनेक समीक्षकांना वाटतं. \n\nबीबीसी ऊर्दूसाठी अनेक वर्ष काम केलेले पाकिस्तानी पत्रकार हारुन रशीद म्हणतात, \"पंतप्रधानांनी केलेलं हे एक विचित्र वक्तव्य आहे. आजवर कुणीही हा मुद्दा अशाप्रकारे मांडलेला नाही, म्हणून हे वक्तव्य विचित्र आहे. अनेकांच्या मते सार्वमत घेतल्यानंतर काय होईल, ते वेळ येईल तेव्हाच बघावं आणि त्यावर निर्णयही त्यावेळच्या परिस्थितीवर सोडायला हवा.\"\n\n\"मात्र, पंतप्रधान इमरान खान लिखित भाषण देत नाहीत. ते उत्स्फूर्त भाषण करतात. यामुळे परिस्थिती स्पष्ट होण्याऐवजी संभ्रम अधिक वाढतो आणि म्हणूनच पंतप्रधानांच्या वक्तव्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाला तात्काळ पावलं उचलून काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तान संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाशी कटिबद्ध असल्याचं जाहीर करावं लागलं. हेच अपेक्षित होतं आणि घडलंही तसंच. यापेक्षा जास्त काहीच म्हटलेलं नाही.\"\n\nपंतप्रधानांच्या वक्तव्याचा राजकीय विरोध झाल्याबद्दल रशीद म्हणतात, \"इमरान खान यांनी काश्मीरबाबत नरमाईची भूमिका घेतल्याचं त्यांच्या विरोधकांचं म्हणणं आहे. इमरान खान यांनी भारतावर पाच ऑगस्ट रोजी घेतलेला निर्णय बदलण्यासाठी पुरेसा दबाव टाकला नाही. याचा अर्थ त्यांनी काश्मीर मोदीला विकल्याचा आरोपही होतोय.\"\n\nपाकिस्तानातील विरोधी पक्ष इमरान खान यांना सिलेक्टेड पंतप्रधान म्हणजेच लष्कराचे लाडके पंतप्रधान म्हणतात. या मुद्द्यावरूनही इमरान खान यांचा उल्लेख करतानाच विरोधी पक्ष लष्कराचंही नाव घेत आहेत. \n\nयावर पाकिस्तानी लष्कराने प्रतिक्रिया दिली आहे का?\n\nयावर रशीद म्हणतात, \"पाकिस्तानी लष्कर यावेळी या मुद्दावर गप्प आहे. मात्र लष्कर प्रमुखांनी इमरान खान यांच्या भाषणाआधी भारताविषयी नरमाईची भूमिका घेत, काश्मीरच्या मुद्द्यावर सन्माननीय तोडगा निघायला हवा, असं म्हटलं होतं. मात्र, भारत जम्मू-काश्मीरला..."} {"inputs":"...े. \n\nपर्वतरांगामध्ये वसलेल्या अरे शहरात बी नावाचं एक को-वर्किंग स्पेस आहे, जिथे वेगवेगळ्या कंपन्यांमधले लोक एकाच ठिकाणी कार्यालय थाटतात आणि आपापली कामं करतात. तंत्रज्ञानाशी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा एक क्लबसुद्धा आहे.\n\nकॉनफेडरेशन ऑफ स्वीडिश एंटरप्रायजेस यांच्या मते फक्त 5000 लोकसंख्या असलेल्या या अरे शहरात देशातले सगळ्यांत जास्त तरुण उद्योजक आहेत. \n\n5000 लोकसंख्या असूनसुद्धा अरे ही जागा स्वीडीश स्टार्ट-अप हब झाली आहे.\n\nहे हब Spotify कंपनीच्या आंतरराष्ट्रीय ग्रोथ मॅनेजर उलरिका विकिलुंड यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ले आहेत ते मोठया कारमधून फिरत नाहीत. त्यांनी काही चांगलं केलं असेल तरी ते सांगत नाहीत. त्यामुळे कदाचित नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळत नाही,\" त्या पुढे म्हणाल्या.\n\nस्वीडिश स्टार्ट अप्सला 130 कोटी युरो एवढी इतकी गुंतवणूक मिळाली आहे. Dealroom.co या वेबसाईटवर असलेल्या आकड्यांनुसार जर्मनीला 290 कोटी युरो आणि युकेला 710 कोटी युरो एवढी गुंतवणूक मिळाली आहे.\n\nइथल्या लोकसंख्येच्या मानानं हे आकडे लक्ष वेधून घेतात. यांतेलागेनमुळे कंपन्या मोठी उद्दिष्टं ठेवत नाही का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो.\n\nस्टॉकहोम शहरात डिजिटल क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी हायपर आयलँड नावाची एक संस्था आहे. या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सोफिया विंग्रेन सांगतात, \"एका संशोधनानुसार तुम्हाला तुमच्या कल्पनेबाबत किती आत्मविश्वास आहे किंवा ती कल्पना लोकांच्या मनावर कशी ठसवता यावर तुम्हाला किती गुंतवणूक मिळेल हे अवलंबून असतं.\" \n\nत्यांच्या मते स्वीडिश लोकांमध्ये गुंतवणूक वगैरेच्या आधीसुद्धा शांतपणे काम करून एक उत्तम दर्जा गाठण्यावर भर असतो. \n\nबिझनेसचं तंत्रज्ञान\n\nहायपर आयलँड संस्थेचे सध्याचे विद्यार्थी सध्या कमी बढाया मारणारे आणि मागच्या पिढीपेक्षा जगाचा जास्त प्रमाणात विचार करणारे आहेत. या विषयाचा माग घेण्याचा सध्या प्रयत्न सुरू आहे.\n\nविनग्रेन सांगतात, \"आमची अनेक सादरीकरणं असतात. आत्मविश्वास कसा वाढवावा, स्वत:ला कसं सादर करावं, याचं प्रशिक्षण देत असतो.\" \n\nस्टॉकहोम बिझनेस स्कुलच्या सोफिया विंग्रेन उद्योजकांना आपल्या उद्योगाबद्दल बोलायला उत्तेजन देतात.\n\nस्वीडनची प्रतिष्ठा जपण्यासाठी अनेक बाह्य गोष्टीसुद्धा कारणीभूत आहेत. घरांचा प्रश्न, स्टॉक ऑप्शनवर कर, स्थलांतराचे कडक नियम यांच्यामुळे अनेक वादांना तोंड फुटलं आहे. त्यामुळे अशा छोट्या नॉर्डिक देशात खरोखरच जागतिक दर्जाचं कौशल्य कसं आणणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.\n\nदरम्यान, निरीक्षकांच्या मते विश्वास आणि सहमती हे स्वीडनच्या उद्योगधंद्याचा पाया आहे. जागतिक पातळीवर वाढत असलेल्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तो कायम ठेवणं हे सध्याच्या काळातील एक मोठं आव्हान आहे. \n\n\"जग इतकं पुढे जातंय की प्रत्येकाचं मत लक्षात घ्यायला इतका वेळ आमच्याकडे नसेल,\" असं लोला अकिनमेड अकेरस्ट्रॉम सांगतात. \n\n\"स्वीडनला एक सुवर्णमध्य साधावा लागणार आहे. एखाद्या संस्कृतीचा उत्तम भाग आत्मसात करणं, तसंच..."} {"inputs":"...े. \n\nयाच खंडातल्या दक्षिण सुदान या देशाचे उपराष्ट्राध्यक्ष रीक मचार हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यांच्यासोबतच त्याच्या पत्नी आणि देशाच्या संरक्षण मंत्री अँजेलिना टेनी यासुद्धा कोरोनाग्रस्त आढळल्या. \n\nमचार हे स्वतः दक्षिण सुदानच्या कोरोनाविरोधी टास्क फोर्समध्ये होते. आणि त्यांच्यासोबत या टास्कफोर्समधले इतर काही सदस्यही पॉझिटिव्ह आढळल्यानंतर ही अख्खी टीमच बदलण्यात आली. \n\n30 एप्रिल : जानेवारीमध्ये रशियाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले मिखैल मिशुस्तिन हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. \n\nरशियन टीव्हीवर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"या खासदार नदीन डॉरीस या कोव्हिड-19 पॉझिटिव्ह आढळल्या. \n\nयुकेच्या आरोग्य मंत्रालयानुसार डॉरीस यांनी तेव्हा काही दिवसांपूर्वी एक कार्यक्रमात हजेरी लावली होती. तिथे तेव्हा पंतप्रधान बोरीस जॉन्सन हेसुद्धा हजर होते.\n\n25 फेब्रुवारी : इराणमध्ये घडलेला हा प्रकार जरा धक्कादायक होता. एका पत्रकार परिषदेत इराणचे आरोग्य मंत्री कोरोना व्हायरसची लक्षणं समजावून सांगत होते, स्वतःची काळजी घेण्यास सांगत होते. \n\nतेव्हा त्यांच्याच बाजूला उभे असलेले त्यांचे कनिष्ठ सहकारी आणि देशाचे आरोग्य उपमंत्री सतत कपाळावरचा घाम पुसत होते. नंतर चाचणी घेतली असता हे मंत्री इराज हारिर्ची कोरोना पॉझिटिव्ह निघाले.\n\nयाचदरम्यान चीनच्या बाहेर कोरोनाचा मोठा उद्रेक इराणमध्ये होत होता.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े. \n\nराज्यांचा कारभार कितपत कार्यक्षम?\n\nतेव्हा, महाराष्ट्रासारख्या तुलनेनं खूपच मोठ्या राज्यातून जर एक किंवा दोन विभाग वेगळं व्हायचं म्हणत असतील तर रागावून आकांडतांडव करण्यापेक्षा मुळात आताच्या महाराष्ट्राचा कारभार कितपत कार्यक्षम आणि लोकाभिमुख आहे हा प्रश्न विचारात घ्यायला हरकत नाही. \n\nहा प्रश्न पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन म्हणजे केवळ सध्याच्या सरकारपुरता न ठेवता गेल्या पाच-पंचवीस वर्षांचा अनुभव लक्षात घेऊन तपासायला हवा. म्हणजे स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीमुळे सर्वांत आधी काही व्हायला हवं असे... उर्वरित लेख लिहा:","targets":"टच्या' माणसाला अनुकूल असायला हवीत; त्याच्या ऐवजी सर्वप्रथम ती धनवानांच्या हिताची गुलामगिरी करत असतील तर सगळ्याच प्रकारचे असमतोल निर्माण होणं अपरिहार्य असतं. तेव्हा विदर्भ किंवा मराठवाडा यांचा मागासलेपणा हा पश्चिम महाराष्ट्राच्या कारस्थानातून उद्भवतो की आपल्या धोरणांच्या मर्यादांचा तो परिपाक असतो हे शोधायची तयारी ठेवायला हवी. \n\nम्हणून विदर्भ काय किंवा आता मराठवाडा काय, यांच्या वेगळ्या राज्याच्या मागणीच्या निमित्ताने दुसरी तातडीची गोष्ट व्हायला हवी ती म्हणजे राज्याच्या विकासाच्या धोरणाचा निःपक्षपाती झाडा घेतला गेला पाहिजे. \n\n'पश्चिम महाराष्ट्राची' दादागिरी\n\nतिसरा मुद्दा भावनिक ऐक्याचा आहे. विदर्भ काय किंवा मराठवाडा काय, दोन्ही बाबतीत विकासाचा मुद्दा तर आहेच आहे, पण तो 'पश्चिम महाराष्ट्राच्या' एकंदर दादागिरीचा मुद्दा देखील राहिला आहे. \n\nम्हणजे एकीकडे, विकसित प्रदेश आणि तिथले नेते साधनसंपत्तीचा मोठा वाटा स्वतःकडे ओढून घेतात, दुसरीकडे राजकीय सत्ताकेंद्रांवर आपला ताबा ठेवतात आणि तिसरीकडे राज्याच्या सांस्कृतिक विश्वावर देखील वर्चस्व निर्माण करतात, अशी ही तक्रार आहे. \n\nम्हणजे खरा प्रश्न असा आहे की गेल्या सुमारे सहा दशकांमध्ये भाषा आणि संस्कृती यांच्या आधारे राज्यभर भावनिक दुवा बळकट करण्यात महाराष्ट्र अपयशी ठरला का? \n\nमहाराष्ट्र हे तसं बर्‍यापैकी मोठं राज्य आहे आणि त्यात मराठी भाषा आणि संस्कृती हे जरी समान दुवे असले तरी अर्वाचीन राजकीय इतिहासाची भिन्नता आहेच. विदर्भ १९५६ पर्यंत मध्य प्रांताचा भाग होता, तर मराठवाडा १९४८ पर्यंत निझाम संस्थानाचा भाग होता. \n\nशिवाय एवढ्या मोठ्या भूप्रदेशात वरकरणी एक भाषक संस्कृती दिसली तरी तिच्या पोटात उपप्रादेशिक भाषिक आणि संस्कृतिक विविधता असणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. मात्र, वेगळा इतिहास आणि वेगळी भाषिक संस्कृती असली म्हणजे प्रत्येक प्रदेशाचं वेगळं राज्य असायलाच पाहिजे हा आग्रहसुद्धा पुस्तकी स्वरूपाचाच आहे. \n\n2012 ते 2015 दरम्यान मराठवाड्यात दुष्काळ सदृष्य स्थिती होती.\n\nपण मराठी भाषक राज्याच्या सांस्कृतिक वाटचालीत जर सर्वसमावेशकता नसेल, मराठीपणाच्या आणि मराठी इतिहासाच्या वेगवेगळ्या छटा सामावून घेण्याची तयारी नसेल, तर १९६० साली केलेल्या ऐक्याच्या आणाभाका व्यर्थ ठरतील. \n\nत्यामुळे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आदळआपट करण्यापेक्षा आपली मराठी अस्मिता जास्त व्यापक आणि समावेशक कशी कायची हे..."} {"inputs":"...े. जाधव यांच्याविरोधात जातीय भावना भडकवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. \n\nधार्मिक तणाव औरंगाबादला नवा का नाही? \n\nऔरंगाबाद आणि धार्मिक तणाव हे समीकरण चंद्र सूर्याइतक जुनं आहे, असं इथं म्हटलं जातं. मे 2018 मध्येच औरंगाबाद येथे शाहगंज भागात दोन धार्मिक समुदायांमध्ये दंगल उसळली होती. पण ही काही या काळातली पहिलीच दंगल नव्हती. \n\nऔरंगाबादमध्ये धार्मिक तेढ आणि त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण होणं, हे काही नवीन नाही. या तणावाचं मूळ मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या काळातील आहे, असं काही इतिहासकारांचं म्हणण... उर्वरित लेख लिहा:","targets":"त तक्रारी दाखल'\n\n\"हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे तब्बल साडे चार वर्षं आमदार होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला. मराठा समाजात जाऊन ते मत मागत आहेत. पण असं असताना पक्षप्रमुखावर टीका करण्यातून काय साध्य होणार आहे?\" हा प्रश्न माने यांनी उपस्थित केला. \n\n\"त्यांचे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात मतभेद आहेत हे मान्य आहेत पण पक्षानं काय केलं आहे? आता शिवसेनेनी अनेक पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. हर्षवर्धन जाधव हे फक्त एकाच मतदारसंघात आहेत. त्यापलीकडे प्रभाव नाहीत,\" असं माने सांगतात. \n\nऔरंगाबादचं वातावरण तणावपूर्ण झालं आहे का? \n\n\"हर्षवर्धन जाधव यांच्या घरावर दगडफेक झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हर्षवर्धन जाधव हे त्यावेळी घरी नव्हते. पण जितकं त्यांनी बोलणं चुकीचं आहे तितकंच त्यांच्यावर दगडफेक होणं देखील चुकीचं आहे,\" असं माने सांगतात. \n\nहर्षवर्धन जाधव हे फक्त एकाच मतदारसंघापुरते मर्यादित आहेत, त्यामुळे पूर्ण जिल्हा तणावात नसल्याचं माने सांगतात. \n\nऔरंगाबाद टाइम्स या उर्दू दैनिकाचे मुख्य संपादक शोएब खुसरो सांगतात की \"जाधव यांच्या वक्तव्यामुळे पूर्ण जिल्हावर परिणाम होणार नाही. औरंगाबादमध्ये राजकीय पक्ष विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भावनिक मुद्द्यांनाच हात घालताना दिसतात. पण जनता हुशार झाली आहे. त्यांना चांगलं वाईट कळतं.\"\n\nहर्षवर्धन जाधव यांची प्रतिक्रिया घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्क होऊ संपर्क होऊ शकला नाही. तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशीही बीबीसीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याशी संपर्क झाल्यावर त्यांची भूमिका इथं मांडण्यात येईल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...े. ते मोठ्या जिद्दीनं खेळतात आणि म्हणूनच त्यांची प्रगती एवढ्या वेगानं झाली,\" असं राजपूत सांगतात. \n\nआता खरी कसोटी\n\nअफगाणिस्ताननं घेतलेली ही झेप इतकी मोठी आहे, की त्याची तुलना इतर देशांशी करता येणार नाही.\n\nराजपूत म्हणतात, \"आयर्लंडची टीम अनेक वर्ष खेळत होती, पण त्यांना कसोटीचा दर्जा आत्ताच मिळाला. पण अफगाणिस्ताननं सहा सात वर्षांतच वन डे पासून कसोटीपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं जात नाही, तरीही त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे खेळाडू, विशेषतः गोलंदाज आहेत.\"\n\nICC U19... उर्वरित लेख लिहा:","targets":"जगातला नंबर वन गोलंदाज आहे. त्याच्यामुळेच टीमनं आणखी भरारी घेतली आहे. मिस्ट्री स्पिनर मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी, 'चायनामन' गोलंदाजी करणारा झहीर खान अशी फिरकी गोलंदाजांची भक्कम फळी त्यांच्याकडे आहे.\"\n\nबंगळुरूच्या कसोटीत राजपूत यांचं मन भारतासोबत असलं, तर त्याच्या एका कोपऱ्यात अफगाणिस्ताननं चांगली लढत द्यावी, असंही नक्कीच असेल.\n\nभारताशी विशेष नातं\n\nअफगाणिस्ताननं भारताविरुद्ध खेळून कसोटीत पदार्पण करावं, असंच सर्वांना वाटत होतं. कारण भारत त्यांच्या टीमचं 'सेकंड होम' आहे. BCCIनं त्यांना ग्रेटर नॉयडाचं मैदान दिलं आहे आणि ते आता देहरादूनमध्येही बांगलादेशविरुद्ध मालिकेत खेळले आहेत.\n\nभारताविषयी अफगाण खेळाडूंना काय वाटतं? आम्ही राजपूत यांना विचारलं.\n\n\"त्यांना भारतीय सिनेमा खूप आवडतात. मला माहीतही नाहीत एवढे चित्रपट त्यांनी पाहिले आहेत. भारतीय टीव्ही सीरियल्सही ते पाहतात. भारताविषयी त्यांना आपुलकी वाटते. आपली संस्कृतीही मिळती-जुळती आहे. ते प्रशिक्षकांना गुरूसारखं मानतात आणि त्यांचा आदर राखतात. सुरुवातीला माझ्या मनात शंका होत्या, पण त्यांनी सगळं सोपं केलं.\" \n\nखेळाडूंशी इतकं चांगलं नातं जुळल्यावरही राजपूत यांना गेल्या वर्षी प्रशिक्षकपद सोडावं लागलं. राष्ट्रीय टीमच्या प्रशिक्षकानं काही काळ देशात येऊन युवा खेळाडूंनाही मार्गदर्शन करावं, असं अफगाण क्रिकेट बोर्डाचं म्हणणं होतं. तर सुरक्षेच्या कारणांमुळं राजपूत काबूलमध्ये जाऊन राहण्यास तयार नव्हते. \n\nअफगाणिस्तानात क्रिकेटचं वेड\n\n\"तिथली परिस्थिती आणखी सुधारली, तर मला जायला आवडेल. पुन्हा संधी मिळाली तर मला या संघासोबत काम करायला आवडेल,\" असं राजपूत सांगतात. \n\nप्रशिक्षकपद सोडलं असलं तरी राजपूत अफगाण खेळाडूंच्या संपर्कात आहेत. \"व्हॉट्सअॅपवरून आम्ही बोलत असतो. मार्चमध्ये जेव्हा त्यांनी विश्वचषक पात्रता स्पर्धा जिंकली, तेव्हा मी कर्णधाराला शुभेच्छा दिल्या होत्या. तर अख्ख्या टीमनं 'सरजी, हा विजय तुमच्यासाठी' असं म्हटलं. मला खूप आनंद झाला.\"\n\nइतक्या प्रेमळ खेळाडूंचा पहिला कसोटी सामना पाहण्यासाठी मात्र हे 'गुरूजी' बंगळुरूला जाऊ शकले नाहीत. राजपूत यांनी आता अंतरिम प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेच्या संघाला वर आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि रविवारीच ते हरारेला रवाना झाले आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब,..."} {"inputs":"...े. त्यांच्यावर अनेक एनजीओंना पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप आहे. यामध्ये नवालनी यांच्या अँटी करप्शन फाउंडेशनचा समावेश आहे. \n\nहे सर्व पुतिन घडवून आणत असल्याचं नवालनी यांचा दावा आहे. बर्लिन एअरपोर्टवर जगातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते. नवालनी यांना मॉस्कोला जाताना कव्हर करण्याच्या उद्देशाने ते उपस्थित राहिले होते. मात्र रशियन फेडरल टीव्ही चॅनेल आणि वृत्त संस्थांनी त्यांच्या येण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. \n\nनवालनी यांच्यासोबत काय घडलं होतं?\n\nरशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अलेक्स... उर्वरित लेख लिहा:","targets":"योग करण्यात आला. त्यामध्ये दोघे सुखरूप वाचले पण तिसरीच एक महिला विषाच्या संपर्कात आल्यामुळे मृत्यूमुखी पडली होती.\n\nहे प्रकरण जगभरात प्रचंड गाजलं. याप्रकरणी ब्रिटनने रशियावर विषप्रयोगाचा आरोप केला होता. पण रशियाने ते आरोप साफ फेटाळून लावले होते.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...े. मी का लपवायचे तो व्रण? कारण मला वाटायचं की तो पाहून लोक मला उगाच प्रश्न विचारत बसतील, माझ्या मानसिक स्थितीविषयी भलतेसलते तर्क लावतील, मला अगदी त्यांची 'ती पाहा बिचारी' असं म्हणत येणारी सहनुभूती पण नको होती. \n\nपण गेल्या काही वर्षांत मी बदललेय. स्वतःकडे सतत हीन नजरेने पाहणं मी सोडून दिलंय. लोक काय विचार करतात यापेक्षा मला काय हवंय हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे आता. \n\nमी स्वतःशी जास्तीत जास्त प्रामाणिक राहाण्याचा प्रयत्न करतेय. आणि म्हणूनच मी आता म्हणू शकते, \"खरं सांगू का, मला माझ्या व्रणाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्वतःला लपवावं लागत नव्हतं, त्यांच्याशी मोकळेपणाने बोलता येत होतं, माझे अनुभव शेअर करता येत होते. \n\nमी पंचवीस वर्षांची असताना आम्ही आठ जणींनी, ज्यांच्या अंगावर भाजल्याचे व्रण होते, स्वीमिंगसुटमध्ये फोटोसेशन केलं. ते फोटो आम्ही इन्स्टाग्रामवर टाकले. आम्हाला लोकांना दाखवायचं होतं की आम्ही किती धीराच्या आहोत, आणि तुमच्या अंगावरच्या व्रणांविषयी बोलायला हवं. \n\nमग मी सौदर्यस्पर्धेत भाग घेतला. इतरांपेक्षा वेगळ्या दिसणाऱ्या लोकांसाठी ती सौदर्यस्पर्धा होती. माझी इच्छा आहे की मी तरूणांसाठी रोल मॉडेल बनावं. माझ्याकडे बघून त्यांनी विचार करावा, \"तिला जमू शकतं तर मला का नाही.\" \n\n- लॉरा, 27 वर्षं, केअरफिली\n\nएमी\n\n'मी माझं आरशातलं प्रतिबिंब कधी विसरू शकत नाही' \n\nमला सोरायसिस नावाचा आजार आहे. त्यामुळे अधून मधून माझ्या संपूर्ण अंगावर लालेलाल चट्टे उठतात आणि त्यांची प्रचंड आग होते. जेव्हा असा सोरायसिसचा अॅटक येतो तेव्हा माझा चेहरा डागांनी भरून जातो. इतर वेळेस माझा चेहरा, माझी त्वचा छान दिसते. \n\nपण असे सोरायसियचे चट्टे उठल्यानंतर मी माझे अनेक फोटो काढलेत. काही प्रिंट करून घेतलेत, म्हणजे माझ्या कायम लक्षात राहावं की कशी दिसते. \n\nएखाद्या वेळेस परिस्थिती हाताबाहेर जाते. माझ्या कपाळावर चट्टे उठायला लागतात. आधी लहान लहान असणारे चट्टे मोठे होत जातात. दोन्ही भुवया पोटात घेतात, मग नाक, गाल, या कानापासून त्या कानापर्यंत सगळंच लालेलाल होऊन जातं. शरीरावर पसरलेले असतातच. \n\nया चट्टयांची प्रचंड आग होत असते. अगदी कपड्यांचा स्पर्श पण सहन होत नाही त्याला. मला खरंतर छान छान फॅशनेबल कपडे आवडतात. पण या दिवसात मला मऊ अस्तर असलेले सैल कपडे घालावे लागतात. मी ब्रा-पॅन्टी सारखी घट्ट अंतर्वस्त्र तर घालूच शकत नाही. कपड्याच्या आत मला सायकल पॅन्ट घालाव्या लागतात. \n\nआता अशा परिस्थितीत माझ्याकडे बघून लोक काय म्हणत असतील याचा विचार तुम्ही करू शकताच. कामाच्या ठिकाणी मला ग्राहक म्हणतात, \"आम्हाला दुसरी सेल्सगर्ल हवी.\" त्यांना वाटतं मला कुठलातरी संसर्गजन्य रोग झालाय. \n\nमी कपड्यांच्या दुकानात काम करते. सुरुवातीला मला कोणी म्हणालं की त्यांना मी नको दुसरी सेल्सगर्ल हवीये, तर मी निमूटपणे हो म्हणायचे. पण आता मी ठामपणे म्हणायला शिकलेय की, \"मला काहीही रोग झालेला नाही. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होणार नाही, त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी हव्या त्या मीच दाखवणार नाहीतर या..."} {"inputs":"...े. या दिवसांदरम्यान आलेले अनुभव खूपच भयानक होते. आणीबाणीदरम्यानच्या वाईट अनुभवांच्या माध्यमातून आपण वेळोवेळी त्या दिवसांची आठवण स्वत:ला करून द्यायला हवी. \n\nमी सुद्धा आणीबाणीच्या काळात दु:खद अनुभवांतून गेलो आहे. विद्यापीठात शिकत असताना काही ज्येष्ठ नेत्यांना दोन महिन्यांसाठी भूमिगत राहण्यासाठी मदत केली, म्हणून मला 17 महिन्यांसाठी तुरुंगात डांबण्यात आलं होतं. त्या तुरुंगवासामुळे माझ्या आयुष्याला निर्णायक वळण मिळालं.\n\nतुरुंगातील सहकारी आणि वरिष्ठ नेत्यांशी केलेल्या चर्चेमुळे मला जनता, सत्ता, राजकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"डेकर, रामविलास पासवान, डॉ. सुब्रमण्यम स्वामी, लालू प्रसाद यादव, नीतीश कुमार या नेत्यांना देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक असल्याचं कारण सांगून अटक करण्यात आली होती. \n\nतत्कालीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्यासह तीन लाखांहून अधिक लोकांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आणीबाणीच्या विरोधात लोकांना एकत्रित करण्यासाठी नरेंद्र मोदी तेव्हा भूमिगत होते. \n\n'सत्य आणि प्रेमाने चालणारा नेहमीच विजयी'\n\nराष्ट्रीय लोकशाहीच्या विवेकबुद्धीला आणीबाणीनं हादरवलं होतं. असं पुन्हा कधीच होऊ न देण्याचा निश्चय देशानं केला होता.\n\nआणीबाणीतल्या कटु प्रसंगांची देशानं स्वत:ला वेळोवेळी आठवण करून दिली तरच हा निश्चय टिकेल. विशेषतः देशातल्या तरुणांना स्वतंत्र भारताच्या इतिहासातल्या त्या काळ्या दिवसांविषयी माहिती असणं आणि त्यातून त्यांनी धडा घेणं गरजेचं आहे. \n\nआणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीदरम्यान दिल्लीतील एक मतदान केंद्र\n\nराष्ट्रपिता महात्मा गांधी यांचं एक निरीक्षण आहे -\"जेव्हा मी निराश होतो तेव्हा इतिहासावरून नजर फिरवतो. मला लक्षात येतं की, सत्य आणि प्रेम या मार्गांनी चालणारा नेहमीच जिंकत आला आहे. इतिहासात अनेक निष्ठूर आणि खुनी लोक होऊन गेलेत, काही काळ ते अजिंक्य आहेत असंही वाटलं, पण अखेर त्यांचा नाश झालाच, आणि तो होतोही नेहमीच.\" \n\nसध्या आपण 'न्यू इंडिया'च्या दिशेनं प्रवास करत असल्यानं आपल्या अंध:कारमय आठवणी आपल्याला प्रकाशाकडे घेऊन जाण्यासाठी मार्गदर्शन करतील, अशी आशा बाळगूया.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...े. ही रक्कम गेल्यावर्षीच्या तुलनेत 24.1 टक्क्यांनी जास्त आहे. \n\nया कालावधीत रेमिटन्समधील सर्वात जास्त रक्कम ही सौदी अरेबियातून (5.0 अब्ज डॉलर) आली आहे. \n\nखालोखाल संयुक्त अरब अमिरात (3.9 अब्ज डॉलर), ब्रिटन (2.5 अब्ज डॉलर) आणि अमेरिका (1.6 अब्ज डॉलर) या देशांचा समावेश आहे. \n\nपरदेशातून येणाऱ्या कमाईमध्ये वाढ होण्याचं कारण\n\nपाकिस्तानच्या केंद्रीय बँकेने रेमिटन्स वाढीला दुजोरा दिला. त्यांनी म्हटलं, \"सरकार आणि स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने एकत्रितपणे घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांचं हे यश आहे. \n\nतसंच कोरोना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पारचा यांनी एका आंतरराष्ट्रीय संमेलनातही याबाबत भाषण केलं होतं. हवाला, हंडीच्या माध्यमातून पैसे पाठवणं हा गुन्हा आहे किंवा नाही, याबाबत लोकांना माहिती नव्हतं. याबद्दल आता जागरुकता निर्माण झाली आहे. FTFF च्या अटीमुळे याबाबतचं धोरण आणखी कठोर बनलं आहे, असं त्यांनी सांगितलं होतं. \n\nपरदेशातून येणाऱ्या पैशाबाबत आता सरकारी संस्थांच्या आधीच एक्सचेंज कंपन्याच काळजी घेताना दिसतात. एखादा व्यवहार संशयास्पद वाटल्यास ते याची माहिती सरकारी संस्थांना देतात, असं त्यांनी सांगितलं. \n\nरेमिटन्समध्ये वृद्धी कायम राहणार?\n\nआगामी काळात रेमिटन्समध्ये वृद्धी कायम राहील किंवा नाही, याबाबत चर्चा करताना सना म्हणाल्या, \"भविष्यातही हीच स्थिती राहू शकते. रमजान आणि ईद जवळ आल्याने पुढच्या चार महिन्यात यामध्ये आणखी वाढ होऊ शकते.\" \n\nत्या सांगतात, \"देशात सरासरी आतापर्यंत 18 अब्जांपेक्षा जास्त रक्कम परदेशातून आली आहे. पुढील काही दिवसांत हा आकडा 28 अब्जांपर्यंत जाऊ शकतो. देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं असेल. निर्यात आणि आयात यांच्या फरकाने आपल्याला थोडक्यात फटका बसू शकतो. पण रेमिटन्समुळे हे संतुलन राखणं शक्य आहे.\"\n\nयामुळे पाकिस्तानी रुपयाचा दरही डॉलरच्या तुलनेत स्थिर राहील. आगामी काळात पेट्रोल, डिझेलच्या किमतीच्या वाढीला आळा बसेल, असं सना यांना वाटतं. \n\nपारचा यांनीही ही वृद्धी कायम राहण्याची शक्यता वर्तवली. अवैध पद्धतीने पैसे पाठवण्यासारखी परिस्थिती आता नाही. त्यामुळे कायदेशीर पद्धतीने पैसा आल्यास त्यामुळे देशाचा फायदा होईल, असं त्यांनी सांगितलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...े. \n\nयावर्षीच्या जानेवारी महिन्यात भाजपचे खासदार आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि दिल्ली निवडणुकीतले भाजपचे स्टार प्रचारक अनुराग ठाकूर यांनी रॅलीतल्या लोकांकडून घोषणा बोलून घेतल्या होत्या, \"देश के गद्दारों को, गोली मारो.... को.\"\n\nनिवडणूक आयोगाने अनुराग ठाकूर यांच्यावर 3 दिवसांची बंदीही घातली होती. \n\nतर परवेश वर्मांनीही नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी निदर्शनं करणाऱ्यांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. निवडणूक आयोगाने त्यांच्यावरही चार दिवसांची बंदी घालत त्यांना निवडणूक प्रचार करण्यापासून रोखलं ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंचा प्रचार केला जातोय, त्याबाबत रिबेरो चर्चा करत आहेत का, असं विचारल्यानंतर रिबेरोंनी UAPA कायद्यान्वये दिल्ली पोलिसांनी केलेल्या कारवाईचा संदर्भ दिला. \n\nपोलिसांची कार्यशैलीमानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या संस्थेने नुकताच त्यांचा दिल्ली दंगलींविषयीचा स्वतंत्र तपास अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात पोलिसांवरही गंभीर आरोप केले आहेत. \n\nउत्तर पूर्व दिल्लीतला सीलमपूर भाग\n\nदंगली न थांबवणं, त्यामध्ये सहभागी होणं, फोनवरून मागण्यात आलेली मदत नाकारणं, पीडितांना हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यापासून थांबवणं आणि विशेषतः मुसलमान समाजाला मारहाण करण्यासारखे गंभीर आरोप दिल्ली पोलिसांवर या अहवालात करण्यात आले आहेत. पण दिल्ली पोलिसांनी अनेका हे आरोप फेटाळून लावले आहेत. आणि रिबेरोंना लिहिलेल्या पत्रामध्येही दिल्लीचे पोलीस आयुक्त हेच म्हणतात की दिल्ली पोलिसांचा तपास हा प्रत्यक्ष परिस्थिती आणि पुराव्यांवर आधारित आहे. ज्युलिओ रिबेरो म्हणतात, \"दंगलींचं संभाव्य कारस्थान रचण्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी ज्या लोकांवर आरोप लावले आहेत त्यामध्ये बहुतेक महिला आणि पीएचडीचे विद्यार्थी आहेत. कायद्याच्या तरतुदींनुसार जर कोणाला अटक करण्यात येत असेल तर तीन महिन्यांच्या आत पोलिसांना कोर्टात आरोप पत्र दाखल करावं लागतं. \n\n\"तीन महिने होण्याच्या दोन दिवस आधी जर कोणाला या प्रकरणी अटक करण्यात आली तर त्याचा अर्थ जे आधीपासून तुरुंगात आहेत त्यांना आणखीन तीन महिने तुरुंगात राहावं लागेल. \n\nकाही प्रकरणांमध्ये तीन महिने पूर्ण व्हायच्या बरोबर दोन दिवस आधी पोलिसांनी आणखी कोणाला तरी अटक केली. यावरून कार्यशैली कशी आहे ते दिसतं.\"\n\nसामाजिक कार्यकर्ते हर्ष मंदर आणि दिल्ली विद्यापीठातले प्राध्यापक अपूर्वानंद हे 'गांधीवादी' असल्याचं सांगत त्यांना या प्रकरणात ओढलं जाणंही दुर्भाग्य असल्याचं ज्युलिओ रिबेरो सांगतात. पण योगेंद्र यादव, सीताराम येचुरी, अपूर्वानंद आणि जयती घोष हे सगळे दिल्ली दंगल प्रकरणातले आरोप नसल्याचं दिल्ली पोलिसांनी म्हटलंय. \n\nरिबेरो म्हणतात, \"मी यांना कायमच शांततेच्या गोष्टी बोलताना पाहिलं आणि ऐकलंय. यांच्यावर हे आरोप कसे झाले, हे दिल्ली पोलिसांतल्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा पाहायला हवं,\"\n\nतर पोलिसांच्या तपासामध्ये उणिवा दिसल्यास ते कोर्टात धाव घेऊ शकतात, असं दिल्ली पोलीस आयुक्तांनी रिबेरोंना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. शिवाय अनेकजण..."} {"inputs":"...े?\n\nडॉ. सागर मुंदडा सांगतात, \"मुलांना मोबाईल ऐवजी पर्यायी साधन देऊन पाहा. त्याचा वेळ, ऊर्जा योग्य ठिकाणी खर्च होईल असे पर्याय उपलब्ध करा. पण तरीही मोबाईलशिवाय मुलं राहत नसतील, रात्रभर झोप येत नसेल, आक्रमक होत असतील तर मुलांना उपचाराची गरज आहे.\"\n\nमानसोपचार म्हणजे औषध उपचार असे नाही. तर केवळ काऊंसिंलींग\/ समूपदेशनाने मुलांना समजावणे शक्य होते.\n\nडॉ. मुंदडा सांगतात, \"सुरुवातीला आठवड्यातून एक किंवा दोन दिवस घरातील सर्वांनी मोबाईल फ्री डे पाळायला हवा. दिवसभरात कोणीही मोबाईल पाहणार नाही असे ठरवून करायला... उर्वरित लेख लिहा:","targets":"केवळ आणून देऊ नका. पालकांनी मुलांसोबत खेळावं.\n\n3. एकमेकांशी संवाद साधता येतील असे खेळ खेळा. एकापेक्षा अधिक लोकांचा सहभाग असेल अशा खेळांची मुलांना गोडी लावा.\n\n4. मुलांमध्ये कुतुहल जागरुक करणाऱ्या अनेक विषयांच्या माहितीच्या साईट्स आणि व्हिडिओ आहेत. मुलांना याची सवय लावा.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेंद्र फडणवीस यांनीही केंद्र सरकारला पत्र पाठवून हा कर माफ करावा, असं आवाहन केलं होतं. \n\nमुख्यमंत्री कार्यालयाकडूनही यासाठीची मदत मिळाल्याचं मिहीर कामत यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.\n\nअखेर 6 कोटी रुपयांचा हा कर माफ करण्यात आला आहे. केंद्राच्या या निर्णयामुळे तीराच्या आई-वडिलांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे इंजेक्शन मिळाल्यावर तीराचे स्नायू बळकट होतील. स्नायूंसाठी आवश्यक प्रोटीन शरीरातच तयार होऊ लागेल आणि तिला बऱ्यापैकी नॉर्मल आयुष्य जगता येईल. \n\nदुर्मिळ आजाराने ग्रस्त 5 महिन्याच्या चिमुकल्... उर्वरित लेख लिहा:","targets":"आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेऊ नये आणि त्यांना काही सुविधा मिळाव्यात म्हणून अंकली येथील एक सरदार शितोळे यांनी संत ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्याला हत्ती, घोडे, जरी पटक्याचे निशाण आदी गोष्टी दिल्या. हत्ती वगळता या गोष्टी आजही दिल्या जातात.\n\nत्यानंतरच्या काळात महाराष्ट्रातील इतरही ठिकाणांहून अन्य संतांच्या पालख्या पंढरीच्या आषाढी वारीला येण्यास सुरुवात झाली.\n\nइतिहास अभ्यासक संजय सोनवणी सांगतात, \"जेव्हा जेव्हा दुष्काळ पडले, तेव्हा तेव्हा वारीवर परिणाम झाला आहे. वारकरी हे मुख्यतः शेतकरी, पशुपालक असल्याने त्यांना दुष्काळामुळे वार... उर्वरित लेख लिहा:","targets":"राज पालखी सोहळ्याचे विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे म्हणाले, \"दर शंभर वर्षांनी आपल्याकडे सध्याच्या कोरोनासारखी नैसर्गिक आपत्ती येत असल्याचा इतिहास आहे. 1920 ते 1942 या दरम्यान आपल्याकडे प्लेगची साथ होती. यामुळे 1942 मध्ये पालखी सोहळा पंढरपूरला गेलाच नाही. वारी प्रातिनिधिकरीत्या तरी व्हावी म्हणून देहूतून पाच लोक संत तुकाराम महाराजांच्या पादुका घेऊन सायकलवर पंढरपूर वारीला गेले. त्यामध्ये बाबासाहेब इनामदार, गोविंद हरी मोरे, बबन कुंभार आदींचा समावेश होता. पंढरपूरला पोहोचण्यास त्यांना तीन दिवस लागले. तुकोबारायांच्या पादुकांना चंद्रभागा स्नान, एकादशीला पांडुरंगाचे दर्शन घडवून, द्वादशी सोडून ही मंडळी परतली.\"\n\nआळंदीच्या श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे प्रमुख अभय टिळक म्हणाले, \"कोरोनाच्या साथीमुळे यंदा पालखी सोहळ्याच्या वैभवापेक्षा सोहळ्याचं पावित्र्य जपलं जावं, असा प्रयत्न होता. पंढरपूरच्या आषाढी वारीला महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख 7 पालख्यांपैकी जळगावहून संत मुक्ताबाई, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथ, पैठणहून संत एकनाथ, सासवडहून जाणाऱ्या संत सोपानकाका आदी पालखी सोहळ्यांनी कोरोनाग्रस्त वातावरण बघता संतांच्या पादुका गाडीतून पंढरपूरला नेण्याचे ठरवलं.\"\n\n'आग्रही आहोत, दुराग्रही नाही'\n\nपायी वारी केल्याने 'काया, वाचा, मने' देवाची भक्ती होते, अशी वारकऱ्यांची श्रद्धा आहे. पंढरपूर किंवा अन्य संतांच्या गावाला वाऱ्या अर्थात येरझाऱ्या करणे हा महत्त्वाचा भाग या भक्ती पंथात सांगितला गेला आहे. \n\nसमाजातील सर्व प्रकारचे भेदभाव नाहीसे होऊन, समता, बंधुभावाने समाज एकत्र राहावा, ही या सामूहिक भक्तीमागची भावना आहे. त्यामुळे संतांच्या गावाहून पालखी, दिंडी निघण्यापासून ते वाटेने भजन, भोजन, कीर्तन, प्रवचन, रिंगण, पंढरपुरात पोहोचल्यानंतर चंद्रभागेत स्नान, पुंडलिक दर्शन, उराउरी भेट, नगरप्रदक्षिणा, पांडुरंगाचे दर्शन ते परतण्यापूर्वी होणाऱ्या गोपाळकाल्याचा अर्थात दहीहंडीचा प्रसाद एकमेकांच्या मुखात भरविणे या सर्व गोष्टी समूहाने, गोळ्यामेळ्याने करावयाच्या असतात.\n\nयावर्षी यातलं काहीच होऊ शकलं नाही. पण त्यामुळे वारकऱ्यांनी उदास होऊ नये, असं श्री ज्ञानेश्वर महाराजांचे परंपरागत चोपदार राजाभाऊ चोपदार म्हणतात. पोलिसांप्रमाणे लाखो वारकऱ्यांचा समावेश असलेल्या पालखी सोहळ्याला शिस्त लावणारे राजाभाऊ म्हणतात, \"वारकरी वारीबाबत आग्रही जरूर आहे, पण दुराग्रही..."} {"inputs":"...ेऊ शकते, इतर अवयवांच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो आणि रुग्णाला जीवही गमवावा लागू शकतो. \n\nकिडनी नीट काम करत नसेल, तर अशा व्यक्तींना मग डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. म्हणजे यंत्रावाटे त्यांच्या शरीरातलं रक्त शुद्ध केलं जातं. आठवड्यातून किमान तीनदा ही प्रक्रिया करावी लागते आणि त्यासाठी तीन-चार तास हॉस्पिटल किंवा डायलिसिस सेंटरमध्ये थांबावं लागतं. ज्यांच्या किडन्या पूर्णतः निकामी झाल्या आहेत, अशा व्यक्तींना किडनीदाता मिळत नसेल, तर ते पूर्णतः डायलिसिसवर अवलंबून असतात. \n\nभारतात किडनी विकारानं त्रस्त लो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी नव्या किंवा बाहेरच्या पेशंट्सना घेऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही अशा रुग्णांना कोव्हिड- 19 ची तपासणी करून घ्यायला सांगतो आहोत. पण कोव्हिडची लक्षणं नसतील आणि परदेश प्रवास केला नसेल तर काही प्रयोगशाळा तपासणी करत नाहीत.\" \n\nखासगी प्रयोगशाळांमध्ये अशा तपासणीसाठी साडेचार हजार रुपये मोजावे लागतात, जे अनेकांना परवडत नाही, याकडेही शशांक लक्ष वेधून घेतात. \n\nडायलिसिस रुग्णांसाठी विशेष व्यवस्था \n\nकोरोना विषाणूचा संसर्ग डायलिसिस यंत्राच्या माध्यमातून इतर व्यक्तींना होऊ शकतो, हे लक्षात घेत महापालिकेनं शुक्रवारीच 'कोविड-19' बाधित रुग्णांसाठी डायलिसिसची स्वतंत्र व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते. \n\nतसंच रुग्णांचे डायलिसिस करण्यापूर्वी त्यांची प्राथमिक तपासणी करण्याचे आदेशही डायलिसिस सेंटर्सना दिले आहेत. अशा तपासणीदरम्यान रुग्णांमध्ये कोव्हिड-19. ची लक्षणं आढळून आली, तर कोरोना बाधितांसाठी स्वतंत्र डायलिसिस व्यवस्था असणाऱ्या रुग्णालय किंवा केंद्रामध्ये उपचारासाठी पाठण्याचा आदेश महापालिकेनं दिला आहे. \n\nमिल्लत रुग्णालयातल्या केंद्राशिवाय शहरातील पाच हॉस्पिटल्समध्येही अशा रुग्णांच्या डायलिसिसची सेवा आधीच उपलब्ध आहे. त्यात कस्तुरबा गांधी, केईएम, सेव्हन हिल्स, सैफी आणि नानावटी रुग्णालयांचा समावेश आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेक गावं तसंच शहरांमध्ये वैद्यकीय शिबिरं आयोजित करण्यात आली आहेत. अनेक गावांमध्ये उत्तर भारतीय कामगारांकडे कामच उरलेलं नाही. \n\nजवळजवळ राज्यातील सर्व धरणांची दारं उघडण्यात आली आहे\n\n\"पगार मिळण्यासाठी आम्हाला एक ते दोन महिने वाट पाहावी लागणार आहे. सगळी दुकानं उद्धस्त झाली आहेत. बंगालला रिकाम्या हाताने परत जाऊ शकत नाही. बंगालमध्येही पूर येतो. पण केरळात आम्ही जे अनुभवलं ते भयानक होतं,\" असं नित्यानंद परामन यांनी सांगितलं. गेले दोन वर्षं ते केरळमध्ये काम करत आहेत. \n\nहे लिहीत असतानाच मला मोबाइलवर एक ट्वी... उर्वरित लेख लिहा:","targets":"वेतून येणाऱ्या मदतीवर अवलंबून आहेत.\n\nसवाब अली दुबईहून आपल्या गावी सुटीसाठी आले आहेत. कामानिमित्ताने ते दुबईत असतात. त्यांच्या मते वाहनं, मालमत्ता आणि गाईगुरांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. \n\nपुरात अनेक गाईगुरं वाहून गेली आहेत. जी वाचलं आहेत त्यांना NDRF आणि बचाव पथकाने वाचवलं आहे. \n\nपुरात जीव गमावलेल्या जनावरांचे अवशेष पडून राहिल्याने रोगराईची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्यासंदर्भात काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. \n\nयोगिता लिमये, बीबीसी प्रतिनिधी, कुळीपुरम\n\nकुळीपुरम हे उत्तर केरळमधलं एक शहर. शहराच्या बाजूने वाहणाऱ्या नदीनं गेल्या आठवड्यात पात्र बदललं. या नदीवर असलेल्या पुलावर चालत असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी किमान एक किलोमीटर अंतरावर घरं पाण्याखाली बुडाल्याचं दिसतं. केळीच्या झाडांचा फक्त वरचा भाग आणि घरांची छतंच फक्त दिसतात. ज्या नारळाच्या झाडांवरून केरळचं नाव देशभर झालं आहे ती झाडं पाण्यावर उभी दिसतात. \n\nपुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरलं.\n\nया शहरातील लोकांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. पण आपल्या घरांचं आणि मालमत्तेची स्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी काही लोक शहरात परत आले होते. जे शक्य आहे ते वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. एक माणूस घराच्या छतावर बसून सीलिगं फॅन काढत होता. \n\nराज्यात पूर हे बळींचं मुख्य कारण असलं तरी प्रचंड पावसामुळे इतरही आपत्तींना आमंत्रण मिळालं. मलाप्पुरम या ठिकाणी भूस्खलन झाल्यामुळं एकाच घरातील 9 लोकांचा बळी गेला. केरळ राज्याचा मोठा भाग डोंगराळ असल्याने मदतकार्य कठीण बनलं आहे. \n\nबीबीसी प्रतिनिधी योगिता लिमये\n\nगेल्या 100 वर्षांतील सर्वांत भीषण आपत्ती ठरलेल्या या महापुरात हजारो लोक पुरात अडकून पडले आहेत. भारतीय वायूसेना, नौदल आणि NDRFचे जवान, तटरक्षक दल, स्थानिक लोक आणि मच्छिमार मदत कार्य राबवत आहेत आणि शक्य तितक्या लोकांना वाचवण्याचे प्रयत्न झाले आहेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थोडीशी दुरुस्ती करुन तो कायदा लागू केला. ज्याचा फायदा कालपर्यंत देशातल्या सर्व शेतकरी बांधवांना होत होता,\" असं राष्ट्रवादी'चे प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. पण मोदी सरकारनं जे विधेयक आणलं ते शेतक-यांच्या हिताचं नाही अशी त्यांची भूमिका आहे. \n\n\"मोदी सरकारने संसदेच्या मागील सत्रात नवीन कृषी विधेयक आणले ते विधेयक शेतकर्‍यांच्या हिताचे नाही. जुना कायदा हा एपीएमसी कायद्याचं रक्षण करणारा होता. त्यापेक्षा आताचा कायदा वेगळा असल्यामुळे शेतकऱ्यांच्या म... उर्वरित लेख लिहा:","targets":"यम आहेत. त्यासाठी काहीही तडजोड केलेली नाही. बदल इतकाच केला आहे की या राज्यात समितीच्या बाहेर माल विकण्याची परवानगीही आहे. \n\nआपल्याकडे हे स्वातंत्र्य आपण पूर्वीपासून दिलेलं आहे. ते स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी भूमिका कोणी घेत असेल तर त्याला माझा विरोध नाही. आपल्या इथं ठरलेली किंमत देण्याचं बंधन खरेदीदारावर आहे. आज केंद्राचा जो कायदा आहे त्यात या सक्तीचा अभाव आहे. त्याबद्दल उत्तर भारतातल्या शेतक-यांच्या तीव्र भावना आहेत.\" \n\nयाच मुलाखतीत पवार असंही म्हणाले की, \"ही गोष्ट खरी आहे की देशाच्या शेतक-यांमध्ये काही प्रकारची अस्वस्थता आहे आणी त्या अस्वस्थतेबद्दल ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी या अस्वस्थ घटकांतल्या प्रतिनिधींशी सुसंवाद साधण्याची गरज आहे. तो साधला जात नाही त्यामुळे आज ही टोकाची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यात शेतक-यांचे काही मुद्दे रास्त आहेत. काही मुद्दे त्यांना समजावून सांगण्याची गरज आहे.\" \n\nशरद पवार आणि 'राष्ट्र्वादी कॉंग्रेस' यांची कृषी कायद्यांबाबतच्या भूमिकेबाबत संदिग्धता याअगोदरही चर्चेचा विषय बनली होती. 20 सप्टेंबरला राज्यसभेत कृषी विधेयकं मंजूर झाली तेव्हा शरद पवार राज्यसभेत अनुपस्थित होते. \n\nपण पवारांनी दोन दिवसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं की, \"कृषी विधेयकांवर आवाजी पद्धतीनं मतदान घेतलं गेलं. त्यामुळे सदस्यांची नाराजी साहजिक आहे. मी नव्हतो ही गोष्ट खरी, पण बाकीचे आमचे सहकारी सभागृहात उपस्थित होते.\" \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी या विधेयकांविषयी राष्ट्रवादीच्या भूमिकेविषयी ट्वीट करुन म्हटलं की, \"राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कृषी कायद्यांना पाठिंबा दिला असं काही माध्यमांमध्ये आलं आहे, जे चुकीचं आणि गैरसमज पसरवणारं आहे. कृषी कायद्यांवर चर्चा करण्यासाठी एक समिती नेमावी अशी आमची मागणी आहे.\" \n\nया संभ्रमाबद्दल अधिक चर्चा होऊ लागली आणि 'राष्ट्रवादी'चा आतून पाठिंबा आहे का असं म्हटलं जाऊ लागलं जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही हे कायदे शेतक-यांच्या हिताविरोधात आहे असं म्हणत महाराष्ट्रात ते लागू न करण्याचा आमचा प्रयत्न राहील असं म्हटलं. \n\n'बाजार समित्यांची रचना कालबाह्य'\n\nकृषी उत्पन्न बाजार समित्यांचं शेतक-यांच्या प्रगतीतला अडथळा होणं आणि खाजगू गुंतवणूक कृषी क्षेत्रात आणणं याबद्दल शरद पवारांनी आपली भूमिका सातत्यानं यापूर्वीही जाहीररित्या मांडली आहे...."} {"inputs":"...ेक वैज्ञानिक उपकरणं आहेत आणि ही सर्व उपकरणं उत्तम पद्धतीने काम करत आहेत. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा प्रयोग होता आणि या प्रयोगाला नक्कीच धक्का बसला आहे. \n\nया अपयशातही विजय आहे. यापूर्वीही भारताने ऑर्बिटर सोडलं होतं. मात्र, यावेळेचं ऑर्बिटर जास्त आधुनिक आहे. चंद्रयान-1च्या ऑर्बिटरपेक्षा चंद्रयान-2चं ऑर्बिटर जास्त आधुनिक आणि वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज आहे. \n\nप्रत्येकच प्रयोग यशस्वी होत नसतो\n\nविक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरचा प्रयोग भारताने पहिल्यांदा केला आहे आणि या प्रयोगातले शेवटची 15 मिनिटं... उर्वरित लेख लिहा:","targets":"रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील याचाच पुनरुच्चार केला आहे. इस्रो सर्वांत आधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करेल की नेमकं काय झालं आणि त्यानंतरच पुढचं पाऊल काय असेल, हे ठरवले. \n\nअमेरिका, चीन आणि रशियाला चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करण्यात यश आलं आहे. मात्र, शुक्रवारी रात्री भारताला हे साध्य करता आलं नाही. सॉफ्ट लँडिंग म्हणजे कुठल्याही सॅटेलाईटला लँडरने सुरक्षित उतरणे आणि त्याचं काम सुरळित सुरू होणे. चंद्रयान-2 लादेखील अशाच पद्धतीने चंद्राच्या पृष्ठभागावर उतरायचं होतं. मात्र, अगदी शेवटच्या क्षणी ते शक्य झालं नाही. \n\nजगभरातले 50 टक्क्यांहून कमी अवकाश मोहिमा सॉफ्ट लँडिंग करण्यात यशस्वी झाल्या आहेत. अंतराळ विज्ञान जाणणारे नक्कीच भारताच्या या प्रयत्नांना प्रोत्साहन देतील. यानंतर इस्रोची महत्त्वाकांक्षी मोहीम आहे 'गगनयान'. गगनयान मोहिमेत अंतराळवीर पाठवण्यात येणार आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेकर बनावेत म्हणजे सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात राहातील.\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघ : एक सामाजिक संस्था\n\nएशिया न्यूज नेटवर्कचे संपादक एमजी राधाकृष्णन यांच्या मते भाजपला संघाच्या अनेक प्रयत्नांनंतरही निवडणुकांमध्ये यश मिळणार नाही.\n\nते म्हणतात की, संघाचं निवडणुकांमधलं अपयश समजून घेण्यासाठी केरळच्या लोकसंख्येचा विचार करावा लागेल. केरळमध्ये 45 टक्के लोकसंख्या मुस्लीम आणि ख्रिश्चन लोकांची आहे. इथले हिंदू 55 टक्के आहेत आणि वेगवेगळ्या विचारसरण्यांमध्ये वाटले गेलेत. यातले बहुसंख्य डाव्या पक्षांचं समर्थ... उर्वरित लेख लिहा:","targets":"याबरोबर काम करणाऱ्या पप्पन यांनी मला सांगितलं की संघाचं यश किंवा अपयश भाजपने निवडणुकीत किती जागा जिंकल्या यावर जोखायला नको.\n\nते म्हणतात, \"आमचा प्रभाव वाढतोय. आमच्या विचारधारेचा प्रसार होतोय. शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम होतंय. मी पण संघाच्या शाळेत शिकलोय.\"\n\nपुढची व्युहरचना काय?\n\nराजकीय विश्लेषक जी प्रमोद कुमार म्हणतात की केरळमध्ये भाजप तेव्हाच यशस्वी होऊ शकेल जेव्हा त्यांना हिंदूंची एकगठ्ठा मत मिळतील.\n\nते म्हणतात, \"हिंदूंची एकगठ्ठा मत मिळवण्यात आतापर्यंत तरी भाजपला अपयश आलेलं आहे. आता त्यांच्याकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे अल्पसंख्यांक मुस्लीम आणि ख्रिश्चन मतं मिळवणं. एखाद-दोन मतं वगळता त्यांना मुस्लीम मतं मिळणं अवघड आहे. काही मुसलमान भाजपमध्ये गेलेही आहेत. ख्रिश्चन समुदायात इथे बहुसंख्य सीरियन ख्रिश्चन आहेत जे उच्च जातीचे आहेत. त्या समाजात गेल्या काही काळात इथे थोडंफार ध्रुवीकरण झालेलं आहे. कारण ख्रिश्चन समुदायातही आपापसात मतभेद आहेत. हा समुदाय अनेक संप्रदायांमध्ये विभागला गेला आहे आणि प्रत्येक संप्रदायाला आपल्या हितांसाठी काम करणाऱ्या पक्षाला मत द्यायचं आहे. जॅकबाईट समाज भाजपशी जवळीक साधू पाहात होता पण त्यांचं काही जमलं नाही.\"\n\nपारंपारिकरित्या केरळमधल्या मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायांनी काँग्रेसचं नेतृत्व असणाऱ्या युडीएफलाच नेहमी मतदान केलं आहे. \n\nपण ख्रिश्चन समुदायाची तक्रार आहे की युडीएफ मुस्लिमांना झुकतं माप देतं त्यामुळे ते गेल्या काही काळात भाजपकडे झुकले आहेत.\n\nया व्यतिरिक्त संघाचे वरिष्ठ पदाधिकारी नुकतेच चर्चेसच्या नेत्यांना भेटले आणि त्यांनी भाजपला जिंकवून देण्याचं आवाहन केलं आहे. प्रमोद कुमार म्हणतात की यंदा काही ख्रिश्चन मतं भाजपला जाणं शक्य आहे. पण संघाचे एक स्वयंसेवक केतन मेनन म्हणतात की त्यांच्या संस्थेला हिंदू समाजासाठीच काम करायचं आहे.\n\nते म्हणतात की, \"केरळचा हिंदू डाव्यांना मत देतो पण एक दिवस येईल जेव्हा हा समुदाय भाजपला मत देईल.\"\n\nकेरळचे बहुतांश हिंदू डाव्यांना का मत देतात?\n\nजे प्रभाष याचं उत्तर देताना म्हणतात की, \"केरळच्या इतिहासात सामाजिक सुधारणांची आंदोलनं डाव्यांनी चालवली आहेत. केरळचे हिंदू या आंदोलनांतूनच येतात. त्यामुळेच ते डाव्यांना मतं देतात.\"\n\nराधाकृष्णन ही गोष्ट मान्य करतात की राज्यात संघाचा जोर वाढला आहे. ते म्हणतात, \"यांचं महत्त्व वाढलंय. 15 वर्षांपूर्वीच्या तुलनेत भाजप..."} {"inputs":"...ेखिका, कार्यकर्त्या\n\nसोमालीलँडमध्ये Female Genital Mutilation किंवा स्त्रियांची खतना या अपप्रथेविरोधात कार्य करणाऱ्या पुरस्कार विजेत्या सामाजिक कार्यकर्त्या.\n\n६] इजाबेल अलेंद- वय ७६ - लेखिका, पेरू \n\nपेरू देशांत जन्म घेतलेल्या या लेखिकेचे आईवडील चिली होते. अनेक देशांतल्या वाचकांमध्ये प्रसिद्धी लाभलेल्या या लेखिकेने \"स्पॅनिश\" भाषेत लेखन केले. त्यांच्या पुस्तकांचा ४२भाषांतून ७० लाखाहून अधिक खप झाला. \n\n७] बुशरा यहा अल्मुतावाकेल, वय ४९, कलावंत, छायाचित्रकार, आणि कार्यकर्त्या, येमेन. \n\nआंतरराष्ट्रीय प... उर्वरित लेख लिहा:","targets":"स} या घरेलू हिंसा प्रतिबंध चळवळीच्या प्रणेत्या बनल्या. \n\n१३] लेला बेलालोवा वय वर्ष ६१ - विद्यापीठ व्याख्याता, उझबेकिस्तान \n\nविद्यापिठात व्याख्यात्या असलेल्या या महिला पर्यावरणीय संवर्धन कार्यकर्त्या ही आहेत, देशातील पर्वतीय जैवसंस्था, शिकारी पक्षी{गरुड, बहिरी ससाणा} आणि अन्य पक्षांच्या प्रजातींची जोपासना आणि रक्षणासाठी कार्य करतात.\n\n१४] अनेलीआ बोर्त्झ - वय वर्षे ५१ - डॉक्टर, ज्यू धर्मवेत्ता आणि बायोएथिकीस्ट{जैव नीतीतज्ञ}, अर्जेन्टिना \n\nव्यवसायाने डॉक्टर आणि बायोएथिकिस्ट असणाऱ्या या महिला, समग्र उपचारपद्धती द्वारा {होलिस्टिक ट्रीटमेंट} वंध्यत्व पीडित महिलांवर उपचार करतात. \n\n१५] फिलोफॅनी ब्रउन - वय वर्षे ३५ - यॉट मास्टर, समोआ \n\nया समोआ तसेच पहिल्या पॅसिफिक महिला यॉट मास्टर म्हणून ओळखल्या जातात. त्याच प्रमाणे पारंपारिक \"कॅनो\" ही वापरतात. \n\n१६] रनीन बुखारी - वय वर्ष ३१- सौदी अरेबिया\n\nया संग्रहालय प्रमुख, कला सल्लागार म्हणून काम करतात, त्याचबरोबर कुटुंबातील डिझाईन उद्योगासाठीही काम करतात. \n\n१७] जॉय बुओलाम्विनी - वय वर्ष २८ - आर्टीफिशियल इंटेलिजन्स आर्टिस्ट आणि संशोधक, कॅनडा \n\n\"पोएट ऑफ कोड\" जॉय यांनी, आर्टीफिशियल इंटेलिजन्सचे सामाजिक परिणाम प्रकाशात आणण्याचे काम केले. {एखादा कॉम्प्युटर किंवा रोबोट किंवा कम्प्युटर प्रोग्राम माणसासारखाच बुद्धीमत्तेचा वापर करून काम करतात- याला आर्टीफिशियल इंटेलिजन्स असे संबोधले जाते} यासाठी त्यांनी कलेचा आणि संशोधनाचा वापर केला. \n\n१८] बार्बरा बर्टन , वय वर्ष ६२- CEO बिहाईंडब्राज, UK\n\nवयाच्या पन्नाशीत तुरुंगवासाचा अनुभव घेतल्यानंतर, कैदी महिलांना, सुटकेनंतर, बाह्य जगात उदरनिर्वाहासाठी आवश्यक कौशल्ये शिकवून फॅशन उद्योगात सामावून घेण्याच्या उद्देश्याने त्यांनी \"बिहाईंडब्राज\" या कंपनीची स्थापना केली. \n\n१९] तमारा चेर्म्नोवा - वय ६२ - लेखिका, रशिया\n\nसेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त तमारा, परीकथा लेखिका असून, \"स्टोरीटेलर ऑफ सैबेरिया\" नावाने प्रसिद्ध आहेत. \n\n२०] चेल्सा क्लिंटन - वय ३८ क्लिंटन फौंडेशनच्या उपाध्यक्ष, अमेरिका\n\nअनेक पुस्तकांचे लेखन केलेल्या, चेल्सा क्लिंटन, क्लिंटन फौंडेशनच्या उपाध्यक्षा असून, अनेक कार्यांच्या प्रणेत्या राहिल्या असून, सक्षम नवनेतृत्व घडवण्यासाठीही कार्यरत आहेत. \n\n२१] स्टेसी कनिंगहॅम, वय ४४ - न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंज (NYSE) अध्यक्षा\n\nयांना न्यूयॉर्क..."} {"inputs":"...ेच प्रकाश संश्लेषण करून सूर्यप्रकाशाच्या मदतीने ऑक्सिजन तयार करतात आणि याच ऑक्सिजनमुळे जमिनीवर जीवसृष्टी शाबूत आहे. विषाणू नसतील तर समुद्रात एवढ्या प्रमाणावर ऑक्सिजनची निर्मिती होणार नाही. परिणामी जमिनीवरच्या जीवसृष्टीवरही त्याचा परिणाम होईल. \n\nकर्टिस सटल म्हणतात, \"मृत्यूशिवाय जीवन शक्य नाही. कारण जीवन पृथ्वीवर असलेल्या तत्त्वांच्या रिसायकलिंगवर अवलंबून असतं आणि रिसायकलिंगचं हे काम विषाणू करतात.\"\n\nपृथ्वीवरच्या सजीवांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठीदेखील विषाणू गरजेचे आहेत. जेव्हा-जेव्हा एखाद्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिया यासारख्या भयंकर आजारांपासून सुरक्षित ठेवतात. \n\nविषाणू अनेक आजारांवर औषधंही ठरू शकतात. 1920 च्या दशकात सोव्हिएत संघात या दिशेने बरंच संशोधन झालं. आताही जगात अनेक शास्त्रज्ञ पुन्हा एकदा व्हायरस थेरपीवर संशोधन करत आहेत. जिवाणू अँटी बायोटिक्सला इम्यून होत आहेत. म्हणजेच त्यांच्यावर अँटी बायोटिक्सचा परिणाम होत नाही. \n\nहे बघता लवकरात लवकर अँटीबायोटिक्सचा पर्याय शोधावाच लागणार आहे. विषाणू हे काम करू शकतात. आजार पसरवणारे जिवाणू किंवा कँसर पेशी नष्ट करण्यात विषाणू मदत करू शकतात. \n\nकर्टिस सटल म्हणतात, \"या आजारांचा सामना करण्यासाठी विषाणूंचा एखाद्या क्षेपणास्त्राप्रमाणे वापर होऊ शकतो. विषाणू थेट लक्ष्यावर म्हणजेच शरीरासाठी घातक असलेल्या रोगजंतुंवर काम करतील. जिवाणू म्हणजेच बॅक्टेरिया किंवा कँसर पेशींचा नाश करतील. विषाणूंच्या माध्यमातून आपण सर्व आजारांवरच्या उपचारांसाठी नव्या जनरेशनची औषधं तयार करू शकतो.\"\n\nविषाणू कायम बदलत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे जेनेटिक डेटाची खाण असते. ते इतर पेशींमध्ये जाऊन जनुकं कॉपी करण्याची यंत्रणा ताब्यात घेतात. त्यामुळे विषाणूच्या जेनेटिक कोडची त्या जीवाच्या पेशीत कायमस्वरुपी नोंद होते. \n\nमनुष्यातले 8% जिन्ससुद्धा विषाणूंपासूनच आलेले आहेत. 2018 साली शास्त्रज्ञांच्या दोन टिम्सने असा शोध लावला होता की कोट्यवधी वर्षांपूर्वी विषाणूंपासून आपल्याला मिळालेले कोड आपली स्मृती शाबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. \n\nआज मनुष्य अंडं देण्याऐवजी थेट बाळ जन्माला घालतो. त्यामागेही विषाणू संसर्गाचाच हात आहे. आजपासून जवळपास 13 कोटी वर्षांपूर्वी मानवाच्या पूर्वजांमध्ये रेट्रोव्हायरसची साथ आली होती. त्या संसर्गामुळे मनुष्याच्या पेशीमध्ये एक नवीन जिन (जनुकं) आला. त्या जिनमुळेच अंड्याऐवजी थेट बाळाला जन्म देण्याचं वैशिष्ट्य माणसात निर्माण झालं. \n\nपृथ्वीवर विषाणू अशाप्रकारे अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावतात. त्यावरच्या संशोधनाची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. विषाणूंची जसजशी अधिकाधिक माहिती मिळले त्यांचा अधिक चांगला उपयोग करता येईल. कदाचित अनेक आजारांचा सामना करण्याचा मार्ग हे विषाणूच आपल्याला दाखवतील. किंवा मग त्यांच्यापासून अशी काही मदत मिळू शकेल ज्यामुळे मानवसृष्टीच नाही तर पृथ्वीतलावरच्या संपूर्ण सजीवसृष्टीचंच भलं होईल आणि म्हणूनच विषाणूचा द्वेष करण्याऐवजी त्यांच्याविषयी अधिकाधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न..."} {"inputs":"...ेची घोषणा केल्यामुळे काँग्रेस आणि मुस्लीम लींग यांच्यातला वाद मिटेल ही एक भूमिका ब्रिटिश सरकारची होती. त्याचबरोबर ब्रिटिशांचा आता भारतावर नियंत्रण उरलेलं नाही अशा आशयाचा अहवाल तत्कालीन व्हॉईसरॉय व्हेवेल यांनी ब्रिटिश सरकारकडे पाठवला होता. तोही नाकारणं ब्रिटिश सरकारला शक्य नव्हतं. तसंच ब्रिटिश भारत सोडताहेत यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आधी ही विशिष्ट तारीख निवडण्यात आली. \n\nया बहुप्रतिक्षित घोषणेची तमाम भारतीय वाट पाहत असले तरी स्वातंत्र्याचं क्षितीज अद्यापही दूर होतं. कारण भारताच्या या स्वातंत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंटबॅटन भारतात आल्यावर त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला. आधीच्या व्हॉईसरॉयपेक्षा त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य अधिक होतं तरीही ते पदोपदी ब्रिटिशांचा सल्ला घेत असत. भारतात जास्तीत जास्त एकी रहावी यासाठी ऑक्टोबर 1947 पर्यंत निकराचे प्रयत्न करत रहावे, असा आदेश त्यांना देण्यात आला होता. मात्र त्यासंदर्भात ते फारसं काही करू शकणार नाही असं त्यांच्या लक्षात आलं होतं. मोहम्मद अली जीना पाकिस्तानच्या मागणीवर अडून बसले होते. ते कोणत्याही स्थितीत ऐकायला तयार नाहीत असं चित्र त्यांनी तयार केलं होतं. \n\nज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर त्यांच्या Beyond the lines यांच्या आत्मचरित्रात माऊंटबॅटन यांच्या मन:स्थितीबद्दल लिहितात, \"माऊंटबॅटन यांच्यासाठी ही वाटचाल सुरुवातीपासूनच सोपी नव्हती. काँग्रेसच्या नेत्यांना मुस्लीम लीगबरोबर कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटी करायच्या नव्हत्या. शक्य झाल्यास एकसंध भारत किंवा मग फाळणी हे सूत्र माऊंटबॅटन यांच्या डोक्यात पक्कं होतं.\" \n\nया सर्व घडामोडींमुळे भारताला आणखी लवकर स्वातंत्र्य मिळणार हे स्पष्ट झालं होतं. 3 जून 1947 ला माऊंटबॅटन यांनी स्वत:ची एक योजना आणली. त्याला 'माऊंटबॅटन योजना' म्हणतात. त्यात फाळणीचा उल्लेख होताच. त्याचबरोबर संस्थानांना कुठे जायचं याचं स्वातंत्र्य होतं. तसंच दोन्ही देशांची सीमा ठरवण्यासाठी एका आयोगाची स्थापना करण्यात येईल अशा तरतुदी या योजनेत होत्या. पाकिस्तानची घटना लिहिण्यासाठी एक वेगळी समिती असेल या अन्य तरतुदी त्यात होत्या. ब्रिटिश संसदेने या योजनेला मान्यता दिली आणि भारत 15 ऑगस्ट 1947 ला स्वतंत्र होणार हे स्पष्ट झालं. \n\nमग 15 ऑगस्टच का? \n\nखरंतर 15 ऑगस्टच का या प्रश्नाच्या उत्तरादाखल ' फ्रीडम अॅट मिडनाईट' या पुस्तकात माऊंटबॅटन यांच्या विधानाचा उल्लेख आहे. \n\nते म्हणतात, \"ही तारीख एकदम निवडण्यात आली. खरंतर एका प्रश्ना्च्या उत्तरादाखल मी ती विशिष्ट तारीख जाहीर केली होती. मी या संपूर्ण घटनाक्रमाचा सूत्रधार होतो. जेव्हा मला सांगण्यात आलं की आपल्याला एखादी तारीख ठरवायची हे. तेव्हा मला कळलं की ती लवकरच असायला हवी. मी तोपर्यंत फारसा विचार केला नव्हता. ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यातली तारीख ठरवायची होती हे पक्कं होतं. मग माझ्या मनात 15 ऑगस्ट ही तारीख आली. कारण जपानने दुसऱ्या महायुद्धात शरणागती पत्करून दोन वर्षं झाली होती.\" \n\nप्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलाल..."} {"inputs":"...ेची सहानुभूती मिळण्याच्या भीतीने विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करत नाही. आणीबाणीनंतर इंदिरा गांधी यांच्यासोबत असंच झालं. पण आज अशा अटकेचा राजकीय परिणाम दिसून येत नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांबाबत लोकांमध्ये सहानुभूतीपेक्षाही मोदी यांची लोकप्रियता जास्त आहे. \n\nअर्थव्यवस्थेत मंदी येत असल्याची चिन्हं असताना ही अटक झाली आहे. पी. चिदंबरम यांनी 2004 ते 2008 दरम्यान नफा आणि वित्तीय तूट या दोन्ही बाबींचा विचार करणारे उत्तम अर्थमंत्री होते. सीबीआयने चिदंबरम यांना अर्थव्यवस्थेला गती कशी द्यायची हा प्रश्न... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबरम लोकनेत नाहीत\n\nविरोधी पक्षातील नेते जसे जसे जनतेसोबतचा संपर्क गमावतील, सरकारसाठी त्यांना अटक करणं आणखी सोपं होणार आहे. त्यांचे आरोप खरे किंवा खोटे याचा फरक पडणार नाही. चिदंबरम स्वतः त्यासाठी उत्तम उदाहरण आहेत. ते एक उत्तम प्रशासक आणि प्रतिष्ठीत वकील होते पण कधीच लोकनेते नव्हते. \n\nतामिळनाडूच्या शिवगंगामधून ते 1985 आणि 2009 असे दोनवेळा लोकसभा सदस्य राहिले. 2019 च्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव कार्ती चिदंबरम द्रमुकच्या मदतीने तिथून जिंकले. पण चिदंबरम ल्युटेन्स दिल्लीतील राजकारण्यापेक्षाही एक लोकनेते असते तर त्यांच्यासाठी ते एखाद्या ढालीप्रमाणे राहिलं असतं. \n\nअशा वेळी काँग्रेस पक्षाने त्यांच्या अटकेचं प्रकरण वेगळ्या पद्धतीने हाताळलं असतं. ते लपले नसते किंवा लुकआऊट नोटीससुद्धा देण्यात आली नसती. काँग्रेसच्या कार्यालयात पत्रकार परिषदेसाठी ते अवतरल्यानंतर ते घरी गेले नसते. तसंच सीबीआयचं पथक त्यांच्या घरी धडकलंही नसतं. \n\nकाँग्रेस पक्षाच्या दृष्टीकोनातून हा एक राजकीय सूड आहे. सोनिया आणि राहुल यांना काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात चिदंबरम यांच्या पत्रकार परिषदेत बाजूला उभं राहिलं पाहिजे होतं. \n\nत्यांनी तिथेच अटक व्हायला हवी होती. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुसऱ्या बाजूला मोठी निदर्शनं केली असती. त्यांच्या अटकेच्या वेळी त्यांच्या जोरबागमधल्या घराबाहेर टीव्ही कॅमेऱ्यांसमोर घोषणाबाजी करायला हवी होती. पण यावेळी नगण्य संख्येत काँग्रेस कार्यकर्ते दिसून आले. \n\nराजीव गांधी यांच्याशी जवळीक\n\n1954 मध्ये एका धनाढ्य व्यापारी कुटुंबात जन्मलेल्या चिदंबरम यांनी कायद्याच्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं. राजीव गांधी यांच्या नजरेत ते आले आणि 1984 मध्ये इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर झालेल्या निवडणुकीत ते जिंकले. राजीव गांधी यांनी त्यांना कामगार, ग्राहक तक्रार निवारण आणि पेंशन मंत्री बनवलं. \n\nहेच ते चिदंबरम होते, ज्यांनी पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी एसपीजी कायदा आणला. पण कायद्याप्रमाणे तत्कालीन पंतप्रधानांना ही सुविधा प्राप्त नव्हती. 1989 च्या निवडणुकीत राजीव गांधी चिदंबरम यांच्याच राज्यात प्रचारासाठी गेले तेव्हा त्यांच्याभोवती एसपीजी सुरक्षा नव्हती. राजीव गांधी यांच्या हत्येनंतर मणिशंकर अय्यर सातत्याने चिदंबरम यांना जबाबदार ठरवत आले आहेत. \n\nतरीही, चिदंबरम यांच्यातील प्रतिभेमुळे देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांच्या मंत्रिमंडळात त्यांना..."} {"inputs":"...ेचे कुटुंब दुसऱ्या ठिकाणी रहायला गेल्यानंतर मला एकटं वाटू लागलं. तेव्हा पुण्यातील एका महाविद्यालयात 'ज्येष्ठांसाठीचे लिव्ह इन रिलेशनशिप' या विषयावर एक परिसंवाद होता. मी इथे गेले आणि मला हा पर्याय उर्वरित आयुष्य आनंदाने जगण्यासाठी योग्य वाटला.\"\n\n\"या लेक्चरमध्ये आम्हाला सर्व मार्गदर्शन देण्यात आले. तुम्ही या वयात कसे एकमेकांसोबत राहू शकता. त्यावेळी आमच्या दोघांचेही वय साधारण 62 होते. हे वय एकत्र राहण्याचा निर्णय घेण्यासाठी योग्य असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्तरीनंतर आजारपण सुरू होतात. त्यानंतर अस... उर्वरित लेख लिहा:","targets":"तील गाठ कशाच्या आधारावर घट्ट आहे?\n\n\"आमच्यातील विश्वास. एवढ्या वर्षांत एकमेकांच्या विश्वासाला तडा जाईल असं काही आमच्याकडून घडलेलं नाही.\" असं आसावरी म्हणाल्या. तर अनिल यार्दी यांनी मला कानात सांगितले, \"आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.\" \n\nकौटुंबिक विरोध\n\nमुलाखत सुरू असताना आसावरी आणि अनिल यांच्या चेहऱ्यावर सतत हास्य होते. मुलाखतीपेक्षा एकमेकांशी गप्पा मारत हा संवाद सुरू होता. या ज्येष्ठ नागरिकांच्या प्रेमाची गोष्ट ऐकत असताना त्यात प्रेम, विश्वास, आनंद, समाज भावना अशा अनेक पैलूंवर चर्चा झाली. पण विरोध हा विषय मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आला.\n\n\"सुरुवातीला दोघांनाही कौटुंबिक विरोधाचा सामना करावा लागला.\" अशीही प्रतिक्रिया दोघांकडून आली.\n\nआसावरी कुलकर्णी आणि अनिल यार्दी\n\nअनिल यार्दी सांगतात, \"सुरुवातीला माझ्या मुलीचा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आम्ही दोघंही राहण्याला टोकाचा विरोध होता. आसावरी यांची भेट घालून देण्यासाठी आम्ही तिच्याकडे गेलो होतो. पण ती तयार नव्हती.\"\n\n\"आपल्या मुलांच्या समंतीसाठी किती काळ थांबायचे असाही विचार आमच्या मनात आला. पण आम्ही त्यांना समजावले. आम्ही दुसरे लग्न करत नाही असंही सांगितले. आम्ही एकमेकांसाठी एकमेकांच्या सोबत राहत आहोत असं सांगून समजूत काढली,\"\n\nसात वर्षांपासून आमचे नाते पाहून आता मुलंही आनंदी असतात. त्यांनाही आता आमच्या नात्यावर विश्वास आहे. \"आम्ही एकमेकांच्या मुलांच्या वाढदिवसाला सगळे एकत्र येतो. नातेवाईकांच्याही घरी एकत्र जातो. आम्हाला सन्मानेही वागवले जाते. त्यामुळे आता सगळं छान सुरू आहे. हे क्षण आनंदाचे आहेत.\" आसावरी भरभरून सांगत होत्या.\n\n'लिव्ह इन या नात्याला कोणीही हलक्यात घेऊ नये'\n\nविविध संस्थांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण \"लिव्ह इन रिलेशनशिप ही अतिशय योग्य आणि आदर्श पद्धत आहे.\" असे आसावरी यांना वाटते.\n\nआसावरी कुलकर्णी आणि अनिल यार्दी\n\nपण हा निर्णय विचारपूर्वक आणि गांभीर्याने घ्यावा असंही दोघं सांगतात.\n\nदोन व्यक्ती एकत्र राहत असताना त्यांच्यातील एक महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक व्यवहार.\n\nआसावरी सांगतात,\"आर्थिक व्यवहारांच्याबाबतीत आम्ही खूप स्पष्ट आहोत. महिन्याचा एकूण खर्च आम्ही निम्मा वाटून घेतो. कपडे आणि दागिने यांसारखी खरेदी वैयक्तिक खर्चाने करतो. त्यामुळे पैसे याविषयावरून कधीच भांडण झाले नाही. एखाद्या जोडप्यात..."} {"inputs":"...ेजवळ बांधकामाचं काम थंड बस्त्यात पडून होतं. आता मात्र भारताने सीमेलगतच्या भागात पायाभूत सुविधा उभारण्याचा चंग बांधला आहे. \n\nचीनने मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून सीमेलगतच्या त्यांच्या भागात रस्त्यांचं जाळं विणण्याचं काम केलं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत ते आपलं सैन्य कमी वेळेत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवू शकतात. आपल्याकडच्याही भागात भक्कम रस्ते, रेल्वे आणि पुलांचं काम करून चीनला टक्कर देण्याची भारताची रणनीती आहे. \n\nप्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या भारताकडच्या बाजूने वेगवेगळ्या भागात 73 रस्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलं असलं तरी इथला खडकाळ प्रदेश, जमीन अधिग्रहणातल्या अडचणी, लालफितशाही आणि निधीचा तुटवडा या सर्व कारणांमुळे प्रत्यक्ष बांधकाम संथगतीने सुरू आहे. \n\nचीनला टक्कर द्यायची झाल्यास आपल्याला अजून बरंच काम करावं लागणार आहे. \n\nचीनची आघाडी\n\nचीनने आपल्या प्रचंड बांधकाम क्षमतेचा उपयोग करत गेल्या काही वर्षात सीमेजवळ हवाईतळ, छावणी आणि पायाभूत सुविधांचे जाळे विणले आहे. चीनने हिमालयाच्या परिसरात 1950 सालापासून रस्ते उभारणीचं काम सुरू केलं होतं आणि आज तिबेट आणि युनान प्रांतात चीनने रेल्वे आणि रस्त्यांचं मोठं जाळं विणलं आहे.\n\n2016 पासून चीनने भारत, नेपाळ आणि भूटान या राष्ट्रांच्या सीमेलगतच्या भागात रस्ते उभारणीचं काम वेगाने सुरू केलं आहे. \n\nजुना झिंनझिंयांग-तिबेट मार्ग नॅशनल हायवे-219 शी जोडण्याचं काम सुरू आहे. नॅशनल हायवे-219 भारत-चीन दरम्यानच्या जवळपास संपूर्ण सीमेला समांतर आहे. अरुणाचल प्रदेशच्या ज्या भागावर चीन आपला हक्क सांगतो त्या प्रदेशाजवळ असणाऱ्या मेडॉग आणि झायू या दरम्यानचा रस्ताही चीन या वर्षाअखेर बांधून पूर्ण करेल. \n\nचीन एक नवीन रेल्वे मार्गही टाकतोय. हा रेल्वे मार्ग तिबेटलमधल्या शिंगत्से शहराला भारतालगतच्या न्यांगचीमार्गे चेंग्दू जोडणार आहे. \n\nशिंगत्से आणि याडोंगला जोडणारा रेल्वेमार्ग टाकण्याचाही चीनचा विचार आहे. याडोंग सिक्कीममधलं एक व्यापारी केंद्र आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला या भागातही दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट झाली होती. \n\nचीनकडे भारताच्या सीमेच्या आसपास जवळपास डझनभर हवाईतळ आहेत. यापैकी पाच हवाईतळांचा तिबेटमध्ये विमानतळ म्हणूनही वापर होतो. याच भागात चीन तीन नवीन विमानतळ उभारणार आहे. शिवाय शिंगत्से, गारी गुंसा आणि ल्हासामध्ये असलेल्या विमानतळात भूमिगत शेल्टर आणि धावपट्ट्या बांधून या विमानतळांचंही नूतनीकरण सुरू आहे. \n\nनगारी गुन्सा हवाईतळावर जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र बॅटरी आणि लढाऊ विमानं तैनात असल्याची माहिती आहे. पँगयाँग तळ्यापासून हे हवाईतळ जवळपास 200 किमी अंतरावर आहे. तसंच समुद्रसपाटीपासून या हवाईतळाची उंची 4,274 मीटर आहे. \n\n\nइंटरॅक्टिव्ह\n\n नगारी गुन्सा या अति उंचावरील हवाई तळावर नव्या सुविधा पाहायला मिळाल्या आहेत. याठिकाणी नवा टॅक्सीवे आणि पार्किंग रॅम्प उभारण्यात आला आहे. \n\n\n\n 2 July 2020 \n\n\n 26 March 2020 ..."} {"inputs":"...ेट्नाच्या वाळूप्रदेशापर्यंत जेमतेम 13 मैल, आणि सुमारे एकतृतीयांश भाग इग्लंडच्या उत्तरेला टेकलेला. माझ्या या शोधमोहिमेची सुरुवात ग्रेट्नामधून होणं अनेक अर्थांनी योग्य होतं. एडिन्बर्ग आणि कार्लिस्ली यांना जोडणाऱ्या ए-7 मार्गातून अगदी लहानशी आडवाट घेतली की ग्रेट्ना येतं. ए-7 मार्ग गतकालीन डिबेटेबल लँड्सच्या मधून येतो.\n\nपळून जाऊ पाहणाऱ्या तरुण प्रेमिकांसाठीचं आश्रयस्थळ, असं ग्रेट्नाचं आस्थेवाईक वर्णन केलं जातं, पण पहिल्या महायुद्धावेळी शस्त्रास्त्रांचं उत्पादन करण्याचा उल्लेखनीय औद्योगिक वारसाही या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"उंडवॉटर नमूद करतात. ही लूटमार केवळ डिबेटेबल लँड्सपुरती मर्यादित नसली, तरी सर्वाधिक रक्तरंजित लूटमारीचे प्रकार या अस्पर्शित प्रदेशात घडले. शेवटी इंग्लंड, वेल्स आणि स्कॉटलंड यांच्यासह हा भाग ब्रिटनमधला चौथा देश होऊन गेला- पण या भागात बाहेरच्यांचा प्रवेश होत नव्हता आणि त्यांचे स्वतःचेच नियम होते.\n\nइथला रूक्ष ओसाड प्रदेश, मधेच छोटीशी गावं, यामुळे या प्रतिमेत भरच पडते. कॅननबी आणि लँगहोम ही छोटी शहरं आता मासेमारीची व हायकिंगची स्थानिक केंद्रं झाली आहेत, पण मुळात ती डिबेटेबल लँड्समधल्या कौटुंबिक वसाहतींचे अवशेष वागवत होती. या भागाशी परिचय करून घेण्याच्या इतर काही ठरलेल्या वाटाही आहेत. उदाहरणार्थ, दोन्ही किनाऱ्यांदरम्यान प्रवास करणारा 'रेव्हर्स सायकल रुट' हा 173 मैलांचा पट्टा डिबेटेबल लँडसही सीमाप्रदेशातील इतरही काही भागांची सैर घडवतो, त्यातले भाग निवडून आपण भेटी देऊ शकतो.\n\nए-७पासून आणखी एक छोटा आडरस्ता घेतल्यावर मी रोवनबर्न इथे पोचले. चांगली देखभाल केलेलं एक सार्वजनिक उद्यान आणि सहा फुटांहून अधिक उंच असलेला (सोळाव्या शतकाच्या मानाने ही उंची खूप होती) लँग सँडीचा लाकडी कोरीव काम असलेला महाकाय पुतळा असलेलं हे गाव. अलेक्झांडर आर्मस्ट्राँग असं पूर्ण नाव असलेले लँग सँडी डिबेटेबल लँड्समधल्या शक्तिशाली स्कॉटिश आर्मस्ट्राँग कुळातले शेवटचे कुटुंबप्रमुख होते. आदर आणि तितकाच दरारा असलेले शेवटचे 'रेव्हर'. ब्रिटिश राजसत्तेने या प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना लँग सँडी यांनी दीर्घ काळ प्रतिकार केला आणि अखेरीस सुमारे 1610च्या दरम्यान त्यांच्या 11 मुलग्यांसह त्यांना फाशी देण्यात आलं. या प्रदेशातील अनेक 'रेव्हर' लोकांचा शेवट असाच झाला.\n\nमला इथून जवळच असलेल्या गिल्नोकी टॉवर या ठिकाणाला खरोखरच जायचं होतं. रोवनबर्नहून काहीच मिनिटांवर असणाऱ्या त्या ठिकाणी जाण्यासाठी मी चालायला लागले. सखल प्रदेशातल्या पील टॉवरच्या (सीमाभागात संरक्षणासाठी बांधली जाणारी उंच बंदिस्त दगडी इमारत) अजूनही अस्तित्वात असणाऱ्या उत्तम नमुन्यांमध्ये गिल्नोकी टॉवरची गणना होते. आता या टॉवरमध्ये क्लॅन आर्मस्ट्राँग सेंटर आहे- त्यात एक छोटेखानी संग्रहालय आणि डिबेटेबल लँड्समधला एक आवश्यक थांबा आहे.\n\nही इमारत हॉलोज गावाला लागूनच असल्यामुळे त्याला हॉलोज टॉवर असंही संबोधलं जातं. या टॉवरमध्ये प्रकल्प व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या इआन मार्टिन..."} {"inputs":"...ेडकर यांनी दिला आहे. तसंच स्वदेशात विकल्या जाणाऱ्या लशींची किंमत ही निर्यात मूल्यापेक्षा जास्त कशी असू शकते, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे.\n\n4. संकट आलं की केंद्राकडे बोट दाखवायचं हीच महाराष्ट्राची ओळख झालीये - रावसाहेब दानवे\n\nराज्यावर कोणतंही संकट आलं की केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपली जबाबदारी ढकलणं हीच आता महाराष्ट्राची ओळख झाली आहे, अशा शब्दात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यातील आघाडी सरकारला फटकारले आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. \n\nकोविड संक्रमणाच... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ेण्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं होतं. \n\nनवालनी यांच्यासोबत काय घडलं होतं?\n\nरशियातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेते अलेक्सी नवालनी यांना हॉटेलमधील पाण्याच्या बाटलीतून विष देण्यात आल्याचा दावा त्यांच्या सहकाऱ्याने केला आहे. विमानप्रवास करण्याआधी नवालनी हे एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथेच पाण्याच्या बाटलीतून विष दिल्याचा दावा करण्यात येत आहे.\n\nनवालनी यांना विमानतळावर विष दिल्याची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली आहे. \"आता आम्हाला लक्षात आलंय की, विमानतळावर येण्यासाठी जिथे थांबले होते, तिथेच विषप्रयोग झाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेण्यात आलंय. \n\nतिलाही या परिषदेत सहभागी व्हायचं होतं. पण तिथे जायचं कसं, हा प्रश्न होता. कारण विमानांतून होणारं उत्सर्जन पर्यावरणासाठी घातक असल्याने तिला विमानप्रवास करायचा नव्हता. क्रूझ शिपनं जाण्याचा पर्यायही याच कारणामुळे बाद झाला. \n\nयाच कारणामुळे आता एका अनोख्या बोटीनं प्रवास करत ग्रेटा या परिषदेला पोहोचणार आहे. या बोटीचं नाव आहे मलिझिया - टू (Malizia II). \n\nही साठ फुटी यॉट पृथ्वी प्रदक्षिणा घालत पार पडणाऱ्या 'वेंडी ग्लोब रेस'साठी (Vendee Globe Race) बांधण्यात आली होती. ही बोट चालवण्यासाठी ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा वेगळ्या पद्धतीने विचार करता येतो. मी थापांना बळी पडत नाही. जर मी इतरांसारखीच असते तर कदाचित मी हा 'स्कूल स्ट्राईक' सुरूच केला नसता,\" ग्रेटा बीबीसीशी बोलताना सांगते.\n\nरोझा पार्क यांच्याकडून आपण प्रेरणा घेतल्याचं ग्रेटाने रोलिंग स्टोन मासिकाला सांगितलं होतं. \"मला असं समजलं,की त्या इन्ट्रोव्हर्ट आहेत. मी ही अबोल स्वभावाची आहे. एक माणूस किती मोठा बदल घडवून शकतो याचं त्या उत्तम उदाहरण आहेत.\"\n\nनोबेलसाठी शिफारस\n\nहवामान बदलाबद्दल जागृती घडवणाऱ्या ग्रेटाच्या नावाची शिफारस शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी करण्यात आली आहे. \n\nजगभरामध्ये शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला हा प्रसिद्ध पुरस्कार दिला जातो. \n\nयापूर्वी मलाला युसुफजाई, कैलाश सत्यार्थी, महंम्मद युनुस, नेल्सन मंडेला आणि डॉ. मार्टिन ल्युथर किंग यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. \n\nनोबेलसाठी शिफारस होणं हा आपला बहुमान असल्याचं ग्रेटाने म्हटलंय.\n\nया पुरस्कारासाठी एकूण 301 लोकांची आणि संस्थांची शिफारस करण्यात आली असून ऑक्टोबरमध्ये या पुरस्कारांची घोषणा होईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेण्यात येईल, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. त्यामध्ये डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठीची साधनंविकत घेण्याची तरतूद आहे. तसेच आयसोलेशन वॉर्ड, मेडिकल ट्रेनिंग, पॅरामेडिक्सची संख्या वाढवण्यावर सरकारने जोर दिला आहे.\n\nसरकारने ही घोषणा केली आहे पण ती प्रत्यक्षात येण्यासाठी काही काळ जाईलच. आत्ता कोव्हिडचे पेशंट्स दवाखान्या यायला सुरुवात झाली असताना अनेक डॉक्टर्सकडे सुरक्षेसाठीचे हॅझमॅट सूट्स नाहीयेत. \n\nहॅझमॅट सू... उर्वरित लेख लिहा:","targets":"रात 1 डॉक्टर उपलब्ध आहे. \n\nपण यातले अनेक डॉक्टर्स हे मोठ्या शहरांमध्ये एकवटले आहेत. त्यामुळे पूर्ण राज्यात तुम्हाला एकसारखी आरोग्यसेवा मिळत नाही. झारखंडसारख्या मागास राज्यात 8,180 लोकांमागे फक्त 1 डॉक्टर आहे तर तामिळनाडूमध्ये 253 जणांसाठी एक डॉक्टर आहे.\n\nआता सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा बंद झाल्यामुळे गरीब राज्यांमधले रुग्ण आणि तिथे संख्येने कमी असलेले डॉक्टर्स या सगळ्यांचेच हाल होऊ शकतात.\n\nआता केंद्र सरकारने आरोग्य सेवांसाठी 15 हजारो कोटींची घोषणा केली आहे. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की आपलं रक्षण करणाऱ्या डॉक्टर आणि मेडिकल स्टाफचं आधी रक्षण व्हायला हवं, कारण जर डॉक्टरच आजारी पडले तर आपल्याला बरं कोण करणार?\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेण्यामागे कारण असावं.\"\n\n\"विदर्भात ओबीसीबहुल राजकारण आहे. अनिल देशमुख कुणबी आहेत. त्यामुळं विदर्भात पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातील. सत्तेचा समतोल पवारांनी राखला,\" असंही सूर्यवंशी म्हणतात.\n\nतर, देवेंद्र गावंडे सांगतात, \"राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मराठ्यांची रिपब्लिकन पार्टी म्हणूनच ओळखला जातो. विदर्भात मराठा समीकरण मोठं नाही. विदर्भात बहुजनवादी लाईन घ्यावीच लागते.\"\n\nमात्र, \"राष्ट्रवादीनं विदर्भात घराणेशाही जोपासलीय. देशमुख, नाईक, पटेल यापलिकडे पक्ष जात नाही. हे घराणी दुसऱ्या कुणाला पक्षात ... उर्वरित लेख लिहा:","targets":"आली.\n\nविविध क्षेत्रांमध्ये महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या व्यक्तींच्या गौरवासाठी देशमुखांनी युती सरकारमध्ये सांस्कृतिक मंत्री असताना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार सुरू केला.\n\nबालेकिल्ला - काटोल\n\nनागपुरातील काटोल मतदारसंघ अनिल देशमुखांच्या बालेकिल्ल्याच्या रुपात पुढे आला. 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी काँग्रेससह अनेक पक्षातील तिश-चाळीशीतले नेते पवारांसोबत नव्या पक्षात आले.\n\nअनिल देशमुख यांनीही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर लगेच झालेल्या 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुख पुन्हा काटोलमधून आमदार झाले. पुढे 2004 साली पुन्हा राष्ट्रवादीकडून जिंकत काटोलमधी हॅटट्रिकचीही नोंद केली.\n\n2014 ते 2019 हा काळ वगळल्यास अनिल देशमुख यांच्याकडे कायम मंत्रिपद राहिलंय. राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांचीही जबाबदारी देण्यात आली.\n\nअनिल देशमुख यांनी आतापर्यंत सांभाळलेली मंत्रिपदं\n\n2014 सालच्या निवडणुकीत अनिल देशमुख यांचा भाजपकडून लढलेले (आणि आता काँग्रेसमध्ये परतलेले) आशिष देशमुख यांनी काटोलमधून पराभव केला. मात्र, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांना काटोलमधूनच राष्ट्रवादीनं उमदेवारी दिली आणि ते जिंकले.\n\nअनिल देशमुखांनी मंत्री असताना घेतलेल्या काही निर्णयांची राज्यभर चर्चा झाली. त्यात शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री असताना सिनेमागृहात राष्ट्रगीताची त्यांनी केलेली सक्ती असो वा अन्न व औषधीद्रव्य प्रशासनाचे मंत्री असताना केलेली गुटखाबंदी असो. शिवाय, देशमुख सार्वजनिक बांधकाम मंत्री असतानाच मुंबईतील सात किलोमीटरचा वांद्रे-वरळी सी लिंक बांधून पूर्ण झाला होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेत असल्याचं चित्र तर निर्माण करते, शिवाय पक्षाच्या निष्ठेवर भाष्य करणारी आहे, असं मत मत ज्येष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांनी व्यक्त केले.\n\n\"राजीव सातव यांनी नुकतीच खासदारकीची शपथ घेतली आहे. ते पक्षात नाराज नाहीत. पण मग अचानक असे ट्विट करण्यामागे नेमका काय हेतू आहे याबाबत शंका आहे.\" \n\nराहुल ब्रिगेड विरुद्ध ज्येष्ठ नेते ?\n\nकाँग्रेसमध्ये तरुण नेते विरुद्ध ज्येष्ठ नेते हा संघर्ष वारंवार ठळकपणे समोर आलाय. पण हा वाद आता विकोपाला गेलाय. काँग्रेसच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले.\n\n\"काँग्रेस ... उर्वरित लेख लिहा:","targets":"डणुकीत काँग्रेसला यश मिळवायचं असेल तर त्यांना आतापासूनच आक्रमक होणं गरजेचं आहे. पण मुळात काँग्रेसमधला अंतर्गत वाद संपुष्टात येत नाही तोपर्यंत काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष म्हणून समोर येणार नाही हे स्पष्ट आहे.\n\nराजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी अशोक गेहलोत यांना आव्हान दिलं आहे.\n\nकाँग्रेसला अशा टोकाच्या संघर्षातूनच पुनरुज्जीवन मिळाल्याचे इतिहासात अनेक दाखले आहेत. पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधींकडे आलेल्या नेतृत्वपदालाही त्यावेळच्या ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला होता. पण त्यातून पक्ष आणि नेतृत्त्व अधिकच बळकट होत गेले. \n\n त्यानंतर सोनिया गांधीच्या बाबतीतही सुरूवातीला तेच झाले. काँग्रेसमधल्या काही दिग्ग्जांनी सोनिया गांधीना विरोध केला होता. त्यावेळीही काँग्रेस दिशाहीन झाली होती. शरद पवार, पी.ए.संगमा, तारिक अन्वर पक्ष सोडून गेले. पण या परिस्थितीतूनही काँग्रेस पुन्हा यशस्वीरित्या उभी राहिली आणि सोनिया गांधीच्या नेतृत्त्वाने दहा वर्षांनंतर काँग्रेसला पुन्हा सत्तेत आणलं.\n\n राजकीय विश्लेषकांच्या मते सध्याची काँग्रेसची परिस्थिती सुद्धा अशीच आहे. \"काँग्रेस भरकटली आहे. पण अशा परिस्थितीतूनच काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळाल्याचा इतिहास आहे,\" असं मत राजकीय विश्लेषक विजय चोरमारे यांनी व्यक्त केले. \n\nसध्याच्या घडामोडी पाहता मोठ्या नेत्यांनी असे जाहीरपणे बोलणे म्हणजे काँग्रेस पुन्हा एकदा निर्णायक क्षणापर्यंत येऊन ठेपल्याची चिन्ह आहेत. चोरमारे सांगतात, \"राहुल गांधी यांना अध्यक्षपद मिळवण्यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत,\" असं म्हणता येईल. \n\nकाँग्रेसचे भविष्य काय ?\n\n काँग्रेसमध्ये फूट पडते तेव्हाच काँग्रेसला पुनरुज्जीवन मिळते हा इतिहास असला तरी आताची परिस्थिती वेगळी आहे. काँग्रेसमधली ज्येष्ठांची फळी आणि तरुणांची टीम दोन्हीमध्ये आक्रमक चेहऱ्यांची कमतरता दिसून येते.\n\n\"ज्येष्ठांकडे मोठा अनुभव असला तरी त्यांना मार्गदर्शक भूमिकेमध्ये न जाता आजही सत्ता उपभोगण्याची लालसा आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार सुनील चावके सांगतात.\n\n\"या वयातही डॉ. मनमोहन सिंगांना राज्यसभेचे सदस्यत्व हवे असते. लोकसभेवर निवडून न येता अनेक ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेसच्या निर्णय प्रक्रियेत वर्चस्व गाजवायचे असते,\" असंही चावके सांगतात.\n\nदुसऱ्या बाजूला राहूल ब्रिगेडमध्ये काँग्रेसची सत्ता आणण्याची धमक आहे का? हाही प्रश्नच आहे. काँग्रेसच्या तरुण नेत्यांना..."} {"inputs":"...ेत का याविषयी सांगण्यात आलेलं नाही. \n\nहरेंद्र मिश्रा यांना मिळालेल्या माहितीनुसार, IIRBने काही क्लिनिकल ट्रायल घेतल्या आहेत.\n\nइस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वतः पाहिली अँटीबॉडी \n\nसंरक्षण मंत्री बेनेट यांनी IIBR लॅबला भेट दिली आणि कोरोना व्हायरसला प्रतिबंध करणारी एक लस बनविण्याचा आदेश दिला. \n\nसंरक्षण मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनानुसार संरक्षण मंत्र्यांना लॅबमध्ये ती अँटीबॉडी दाखविण्यात आली. ही अँटीबॉडी विषाणुवर मोनोक्लोनल पद्धतीनं हल्ला चढवते आणि आजारी व्यक्तिच्या शरीरातला विष... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचे गंभीर साइड इफेक्ट्स म्हणजे त्वचा आणि चेहऱ्यावर फोड येणं, ज्यामुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. यामुळे हृदय विकाराचा झटकाही येऊ शकतो किंवा फुफ्फुसांचा गंभीर आजार होऊ शकतो. \n\nअर्थात, फार कमी वेळा इतके गंभीर परिणाम होतात, की त्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यूच होईल. अशा परिस्थितीत कॅपिलरी लीक सिंड्रोम होऊ शकतो. यामध्ये छोट्या रक्तवाहिन्यांमधील द्रव पदार्थ आणि प्रोटीन लीक होऊन आजूबाजूच्या ऊतींमध्ये पसरतो. त्यामुळे रक्तदाब प्रचंड कमी होतो. कॅपिलरी लीक सिंड्रोममुळे मल्टीपल ऑर्गन फेल्युअरचाही धोका असतो. \n\nअशा प्रकारची लस विकसित करण्यासाठी प्राण्यांवरील प्री-क्लीनिकल ट्रायलही दीर्घकाळ चालते. त्यानंतर क्लीनिकल ट्रायल होते. त्याच दरम्यान, साइड-इफेक्टचाही अंदाज येतो आणि वेगवेगळ्या लोकांवर औषधाचा काय परिणाम होतो, हे पण स्पष्ट होतं. \n\nफेब्रुवारीमध्ये न्यूज पोर्टल वायनेटनं एक लेख छापला होता. जपान, इटली आणि दुसऱ्या देशातून व्हायरसचं सँपल घेऊन पाच शिपमेंट इस्रायलला पोहोचल्याचं या लेखात म्हटलं होतं. याचा अर्थ तेव्हापासून इस्रायल लस बनविण्यासाठी प्रयत्न करत आहे. \n\nजगभरातील संशोधक कोव्हिड-19 वरील लस शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक सरकारी आणि प्रायव्हेट संस्थांनी कोव्हिड-19 वर इलाज शोधल्याचा दावाही केला आहे. मात्र अजूनही कोणत्या संशोधनाला मान्यता मिळाली नाहीये. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेत दिलेत की, कोरोना कमी झाल्यानंतर पुढच्या सहा महिन्यात पक्ष संघटनेत निवडणुका घेतल्या जाऊ शकतात.\n\nआझाद म्हणाले, \"फाईव्ह-स्टारने निवडणुका लढल्या जात नाहीत. आमच्या नेत्यांची अडचण अशी आहे की, जर तिकीट मिळालं तर फाईव्ह-स्टार ह़ॉटेल बुक करतात. एअर कंडीशन गाडीविना जात नाहीत. खराब रस्ते असता तिथं जात नाहीत. ही संस्कृती जोपर्यंत बदलत नाही, तोपर्यंत आम्ही निवडणुका जिंकू शकत नाही.\"\n\nतेजस्वी यादव यांनी काँग्रेसला सोबत घेऊन निवडणुका लढवल्या होत्या.\n\nआझाद पुढे म्हणाले, \"पक्षाला झालेल्या नुकसानामुळे आम्हाला च... उर्वरित लेख लिहा:","targets":"अर्थ अव्वल नेतृत्वात बदल करणे असा होत नाही. सिब्बल आणि चिदंबरम यांनी काहीही चुकीचं म्हटलेलं नाही. \n\nआत्मपरीक्षणाचा अर्थ ते सोनिया गांधी यांच्या विरोधात आहे असा होत नाही. याचा अर्थ राहुल गांधींच्या विरोधात आहेत असाही नाही. आत्मपरीक्षणाचा अर्थ असा की बिहारच्या निवडणुकीत पराभव का झाला याची कारणमीमांसा करणं. मध्य प्रदेशातही काहीच जागा का जिंकू शकलो? यावर विचार व्हायला हवा \n\nकपिल सिब्बल आणि पी.चिदंबरम\n\nया मुद्यांवर चर्चा तसंच वादविवादानंतर जे निष्कर्ष हाती येतील, ते कशा पद्धतीने लागू केले जाणार हेही निश्चित व्हायला हवं\".\n\nकपिल सिब्बल यांनी गेल्या आठवड्यात 'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की केवळ बिहार राज्यात नव्हे तर देशात ज्या ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तिथे तिथे काँग्रेसला पर्याय म्हणून लोकांनी नाकारलं आहे. \n\nकाँग्रेस पक्षात फूट\n\nबिहार निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या साधारण कामगिरीनंतर काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. \n\nकाही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी जाहीरपणे काँग्रेस नेतृत्वावर टीका केली होती. या टीकेला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आक्षेप घेतला होता. \n\nसिब्बल म्हणाले की, \"बिहार निवडणुकांमधील सर्वसाधारण कामगिरीसंदर्भात काँग्रेस नेतृत्वाने अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. त्यांना असं वाटतं आहे की जे काही सुरू आहे ते योग्य आहे. \n\nसोनिया आणि राहुल गांधी\n\nपक्ष कमकुवत झाला आहे हे काँग्रेस नेतृत्वाने मान्य करायला हवं. पक्षाला संजीवनी देण्यासाठी राजकारणाची चोख समज असणाऱ्या खंबीर आणि अनुभवी माणसांची आवश्यकता आहे\". \n\nकपिल सिब्बल यांच्या मुलाखतीनंतर अशोक गेहलोत यांनी अनेक ट्वीट केलं होतं. \n\nत्यांनी लिहिलं की, \"सिब्बलजी पक्षांतर्गत गोष्टींची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. यामुळे देशभरातल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. 1969, 1977, 1989, 1996 या वर्षांमध्येही काँग्रेसने आव्हानांचा सामना केला आहे. मात्र प्रत्येकवेळी काँग्रेस पक्ष विचारधारा, धोरण, नीतीनियम, नेतृत्वावर विश्वास यांच्या बळावर नव्याने उभा राहिला आहे. या संकटाने आम्ही डगमगून न जाता आणखी कणखरपणे उभे राहू. सोनिया गांधीच्या नेतृत्वात 2004 मध्ये यूपीएचं सरकार देशात आलं होतं. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यातूनही काँग्रेस पक्ष अधिक सक्षम होऊन बाहेर..."} {"inputs":"...ेत म्हणाले की याबद्दल एक विस्तृत कॉपी दोन तासांत लिहून दे. मी दहा मिनिटात कॉपी लिहून दिली. काही सेकंदात बॉस म्हणाले, तुमची नोकरी पक्की!\"\n\nप्रसूनने या कॉपीत लिहिलं होतं, \"या टाईल बसवण्यासाठी तुम्हाला फार श्रीमंत व्हावं लागेल. श्रीमंत... आपल्या कल्पनांनी.\"\n\n2002 साली प्रसून 'मॅकएन' या एका दुसऱ्या कंपनीत जॉईन झाले. या कंपनीत असताना त्यांनी अनेक पंचलाईन लिहिल्या. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर\n\nप्रसून जोशी यांनी लिहिलेल्या ओळींची फक्त स्तुतीच झाली असंही नाही. 'उम्मीदों वाली धूप' या कँपेनमध्ये त्यांच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"हें ये हैं ओस की बूंदें...', 'दुनिया का नारा जमे रहो, मंजिल का इशारा जमे रहो...', 'खोलो खोलो दरवाजे, पर्दे करो किनारे...', 'तुझे सब है पता, है ना मां....', या गाण्यांनीसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.\n\nत्यानंतर 'दिल्ली 6', 'आरक्षण', 'लंडन ड्रीम्स', 'ब्लॅक', 'नीरजा', 'हम तुम', 'गजनी', 'फना' अशा अनेक चित्रपटांची गाणी प्रसून यांनी लिहिली. मिल्खा सिंह यांच्या आयुष्यावर 'भाग मिल्खा भाग' या चित्रपटाची पटकथासुद्धा प्रसून जोशी यांनी लिहिली होती. \n\n2018 मध्ये येणाऱ्या कंगना राणावतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन्स ऑफ झांसी' चित्रपटाची गीतं प्रसून जोशींनी लिहिली होती.\n\nमुख्य पुरस्कार \n\nराष्ट्रीय मुद्द्यांवर कायम चर्चेत\n\n'पद्मावत' चित्रपटाच्या वेळीसुद्धा विरोधाची ठिणगी प्रसून जोशींपर्यंत पोहोचली होती. 'पद्मावत'च्या वेळी प्रसून जोशी यांनी अंधारात ठेवल्याचा आरोप मेवाड राजघराण्याचे प्रमुख महेंद्र सिंह मेवाड यांनी केला होता.\n\nसिंह यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणींना याबाबत एक पत्र लिहिलं होतं. सेंसॉर बोर्डाने चित्रपटाला परवानगी देण्याची घाई केली, त्यामुळे बोर्डाच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. \n\nया विरोधामुळेच ते 2018 च्या 'जयपूर लिटरेचर फेस्टिव्हल'ला जाऊ शकले नाही. \n\nअयोध्या मुद्द्यावर 2010 मध्ये त्यांनी केलेली ही कविता चर्चेत होती - \n\n'किसी ने कुछ बनाया था. किसी ने कुछ बनाया है...\n\nना जाने किसका मंदीर है, ना जाने किसकी मस्जिद है...\n\nअगर हिंदू में आंधी है, अगर तूफान मुसलमां है...\n\nतो आओ आंधी तूफान यार बनके कुछ नया करते हैं.'\n\nनिर्भया प्रकरणानंतर प्रसून जोशी रस्त्यावर आपली 'बाबुल मोरा जिया घबराए' ही कविता सादर करताना दिसले.\n\nमागच्या वर्षी गुडगावच्या रायन इंटरनॅशन स्कूलमध्ये प्रद्युम्न नावाच्या एका लहान मुलाच्या हत्येनंतर जोशींनी लिहिलेली कविता व्हायरल झाली होती. \n\nप्रसून जोशींची आवडनिवड\n\nप्रसून जोशींना गुलजार अतिशय आवडतात. ते नेहमी म्हणतात, \"मुंबईला मी अनेक गोष्टींसाठी माफ करतो कारण तिथे गुलजार राहतात.\"\n\nशंकर एहसान लॉय हे त्यांचे आवडते संगीतकार आहेत. सामाजिक कार्याची आवड असल्याचंही ते अनेक कार्यक्रमांतून सांगतात. आमीर खानच्या 'सत्यमेव जयते'चं टायटल साँग प्रसून यांनीच लिहिलं होतं.\n\nप्रसून यांची पत्नी अपर्णा त्यांच्या संघर्षाच्या काळात आर्थिक सहाय्य करायची...."} {"inputs":"...ेत. \n\nराजेंद्र प्रसाद शुक्ल\n\nते सांगतात की, \"जवळजवळ एक हजार युवक काँग्रेसचे लोक त्यावेळी आले होते. रात्रंदिवस लोकांची गर्दी दिसत असे. मी तर खेळाडू होतो. पण, संजय गांधींनी मला तिथंच राहायचं सांगितलं होतं. मग काय? \n\nआम्ही सर्व खेळाडू खेळायचं सोडून रस्ता बनवण्याच्या कामाला लागलो आणि आजही ते तीन रस्ते कायम आहेत.\" \n\nअसं आहे खेरौना गाव\n\nसंजय सिंह सांगतात की, \"श्रमदानासाठी या गावाची निवड केली गेली कारण, हे गाव अमेठीच्या जवळ होतं. बाकी दुसरं कोणतंही खास कारण नव्हतं.\"\n\nया श्रमदानामुळे खेरौनामध्ये तीन रस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कार्यक्रमामुळे लोकांमध्ये काँग्रेसविषयी नाराजी निर्माण झाली होती. संजय गांधींनी नुसतंच श्रमदान केलं नव्हतं, तर यामुळे जगदीशपूरला औद्यागिक क्षेत्र बनवण्यासाठी सुरुवात झाली होती. \n\nतसंच त्यांच्या निवडणूक लढण्यापूर्वीच काही कामांना सुरुवात देखील झाली होती. पण, लोकांचा राग इतका होता की, या कामांचा काहीही परिणाम झाला नाही.\"\n\nखेरौना गावात आज बऱ्यापैकी सोयीसुविधा उपलब्ध आहेत.\n\nगावातली घरं सुस्थितीत आहेत, गावात रस्तेही आहेत आणि अमेठीला लागूनच असल्याने गावात शाळा आणि दवाखान्याची व्यवस्थासुद्धा उपलब्ध आहे. \n\nअसं असल तरी, आजच्या तरूण पिढीला संजय गांधींनी केलेल्या श्रमदानाबद्दल जास्त काही माहिती नाही. तसंच या श्रमदानानंतर गावातल्या स्थितीत विशेष काही बदलही झालेला नाही. जेणेकरून गावातल्या युवकांना त्यांचं गाव इतर गावांपेक्षा वेगळं आहे असं वाटेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेत. अशा रुग्णांनी विशेष काळजी घ्यायला हवी. \n\nअशाच पद्धतीच्या काही सूचना भारत सरकारनं गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. त्यामध्येही बरं झाल्यानंतरही काळजी घेण्याचा सल्ला दिला गेला होता. \n\nकोव्हिडमधून ठीक झालेल्या रुग्णांनी धूम्रपान आणि मद्यपानापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला जातोय. \n\nडॉक्टर बायोत्रांच्या मते घरी राहून बरं झालेल्या रुग्णांनी आपल्या शरीरातील बदलांकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. एखादी गोष्ट लक्षात येत नसेल तर तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधणं गरजेचं आहे. \n\nगंभी... उर्वरित लेख लिहा:","targets":"लाही हरकत नाही. सकारात्मक विचार करणं आवश्यक आहे.\"\n\nगंभीर संसर्गातून बऱ्या झालेल्या काही रुग्णांना घरीसुद्धा काही दिवसांसाठी ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असू शकतो. अशा रुग्णांची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. त्यांनी हळूहळू डॉक्टरांच्या सल्ल्यानं ऑक्सिजनवरचं अवलंबित्व कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. \n\nडॉक्टर देश दीपक सांगतात की, मध्यम ते तीव्र स्वरुपाचा संसर्ग झालेल्या प्रत्येक रुग्णाला काही ना काही त्रास होतोच असं नाही. काही तुरळक रुग्णांमध्येच असे त्रास उद्भवतात. \n\nत्याप्रकरणी बोलताना ते सांगतात, \"काही रुग्णांना भविष्यात फुफ्फुसाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. काही रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजार दिसून येतात. अशा रुग्णांसाठी कोणत्याही ठराविक सूचना देता येत नाहीत. या रुग्णांनी बरे होताना आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घ्यायला हवेत.\"\n\nजागतिक आरोग्य संघटनेकडूनही यासंबंधी कोणतीही विस्तृत्व मार्गदर्शक तत्त्वं प्रसिद्ध करण्यात आली नाहीयेत. मात्र यावर्षी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका निवेदनात हॉस्पिटलमधून परतलेल्या रुग्णांचा फॉलो अप तसंच लो-डोस अँटीकॉग्युलंट किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला होता. \n\nत्याबद्दल बोलताना देश दीपक यांनी म्हटलं की, रुग्णाला बरं झाल्यानंतरही अँटीकॉग्युलंट किंवा रक्त पातळ करणाऱ्या औषधाची गरज आहे, हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ठरवावं. \n\nयाशिवाय काही रुग्णांमध्ये हॉस्पिटलमधून परतल्यावर अशक्तपणाचीही समस्या जाणवते. त्यासाठी त्यांना प्रथिनयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. \n\nकोव्हिडमधून बरं झालेल्या काही रुग्णांमध्ये औषधांचे साइड इफेक्ट हे काही आठवड्यांनंतर जाणवायला लागतात. काही रुग्णांमध्ये बुरशीजन्य आजार होत असल्याचं दिसून येत आहे. \n\nत्यामुळेच रुग्णांनी बरं झाल्यानंतरही आपल्या शरीरातील बदलांकडे लक्ष यायला हवं. शिवाय रुग्णालयातून घरी आल्यानंतर 15 दिवसांनी डॉक्टरांना भेटायला जायला हवं. यादरम्यान डॉक्टरांनी कोणती टेस्ट करण्याचा सल्ला दिला, तर ती नक्की करून घ्यायला हवी. \n\nमास्क घालणं, वारंवार हात धुणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणंही खूप गरजेचं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या..."} {"inputs":"...ेत. शिवाय, असेच संकेत मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनीही दिलेत. अभ्यंकर म्हणाले, \"या क्षणापर्यंत दोघांकडूनही (भाजप आणि मनसे) एकमेकांना तसा प्रस्ताव नाही. मात्र राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू नसतो.\"\n\nमग मुंबईतला मनसेचा महामोर्चा त्याच दिशेनं एक पाऊल म्हणायचं का, या प्रश्नावर मात्र अविनाश अभ्यंकर यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, \"महाराष्ट्रासह भारतात अनधिकृत व अवैधरित्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिक राहतायत. त्यांची त्वरित या देशातून हकालपट्टी करावी. याकरता हा मोर्चा असेल. राज ठाक... उर्वरित लेख लिहा:","targets":"तली. मात्र, मनसेनं स्वतंत्र वाटचाल केली.\"\n\nतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणतात, \"मराठीचा मुद्दा मनसे कधीच सोडत नाही. पक्षाचं नावच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे. मनसेची स्वत:ची अशी एक स्पेस आहे. कुणीही पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो.\"\n\nशिवसेनेनं मात्र काहीशी आक्रमक भूमिका मांडली. \n\nमनसेचा केवळ स्टंट असल्याची शिवसेनेकडून टीका\n\n\"मनसे शिवसेनेची स्पेस घेऊ शकत नाही. हा त्यांचा केवळ स्टंट आहे. भूमिका बदलण्याची मनसेला सवय आहे,\" असं शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणतात.\n\nकायंदे म्हणतात, \"झेंडा बदलणं, लेटरहेड बदलणं हेच अनेकांना आवडलं नाहीय. शिवमुद्रा वापरण्याचा मुद्दाही आवडला नाही. या बाह्य बदलल्यानं पक्षाची विचारधारा बदलत नाही. शिवसेनेनं सरकार चालवण्यापुरती युती केली आहे, धर्मांतर केलं नाहीय.\"\n\nनाराज शिवसैनिकांच्या मुद्द्यावर मनिषा कायंदे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाल्या, \"बाळा नांदगावकर किंवा एक दोन लोक सोडले, तर मनसेते गेलेले सर्व शिवसेनेत परतले. सहा नगरसेवकही मनसेत आले. त्यामुळं शिवसेनेतील कुणी मनसेत जाईल, ही धास्ती आम्हाला नाही.\" \n\nवरिष्ठ पत्रकार संदीप आचार्य म्हणतात, \"मुंबई महापालिकेतून शिवसेनेला हलवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मुंबई महापालिकेत भाजप स्वत:च्या जीवावर शिवसेनेला शह देऊ शकत नाही. त्यामुळं मनसेचा पर्याय त्यांना जवळचा वाटत असावा.\"\n\n…मात्र हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर मनसे यशस्वी होईल?\n\n\"मराठी मतं आणि हिंदू मतांचं ध्रुवीकरण करुन आपल्या पारड्यात पाडण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे हिंदुत्त्वाच्या मुद्द्याकडे वळतायत,\" असं संदीप आचार्य म्हणतात.\n\nअभय देशपांडे पुढे म्हणतात, \"राज ठाकरेंचं राजकारण समोर काय होतंय यावर अवलंबून असतं, समोरील समीकरण बदललं की त्यांचं राजकारण बदलतं. या प्रतिक्रियावादी राजकारणामुळं त्यांचं अडचणच होते. काहीवेळा डॉक्टर, तर काहीवेळा औषध बदलून बघतात.\"\n\nमनसेनं पक्षचिन्हाची म्हणजेच इंजिनाची दिशा वारंवार बदलल्याचा इतिहास आहे. त्याच अनुषंगानं अभय देशपांडे मनसेच्या प्रवासाचं मार्मिक वर्णन केलं.\n\nते म्हणतात, मनसे 'इंजिना'ची दिशा जशी बदलली, तशा भूमिका बदलल्यात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेत. सात मिनिटांत अख्खी ट्रेन साफ करणाऱ्या मंडळींचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. \n\nजपानच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाचे चाहतेही स्वच्छताप्रेमी आहेत. 2014 मध्ये ब्राझीलमध्ये तर गेल्या वर्षी रशियात झालेल्या फुटबॉल वर्ल्डकपमध्ये जपानच्या चाहत्यांनी मॅच संपल्यानंतर स्टेडियम साफसूफ करत अनोखा मापदंड प्रस्थापित केला होता.\n\nमॅच झाल्यानंतर जपानचे चाहते थांबायचे आणि गटागटाने संपूर्ण स्टेडियममध्ये पसरलेला कचरा गोळा करून, त्याची विल्हेवाट लावल्यानंतरच घरी परतायचे. जपानचा संघही ड्रेसिंग रूम आदर्श अशा स्थितीत करूनच ... उर्वरित लेख लिहा:","targets":"खराब होतात. म्हणूनच जपानमध्ये नोटा हातात दिल्या जात नाहीत. दुकानांमध्ये, हॉटेलात, टॅक्सीवाला-सगळीकडे पैसे देण्याघेण्यासाठी छोटा ट्रे ठेवलेला आढळेल. समोरचा माणूस पैसे ठेवल्यावर तो ट्रे उचलतो. \n\nन दिसणारे जीवजंतू आणि धूळ हे जपानी माणसांसाठी काळजीचं कारण आहे. कुणालाही ताप येतो किंवा थंडी वाजू लागते तेव्हा ती माणसं सर्जिकल मास्क घालतात जेणेकरून बाकी कोणाला इन्फेक्शन होऊ नये. दुसऱ्याचा विचार केल्यामुळे व्हायरस पसरण्याची शक्यता कमी होते. कामाचे तास-दिवस कमी होण्याचं आणि वैद्यकीय उपचारांवर होणारा खर्च कमी होतो.\n\nजपानी माणसं एवढी स्वच्छताप्रिय कधी झाली? \n\nजपानचं स्वच्छता वेड नवं फॅड नाही. जपानमध्ये पाय ठेवणारा पहिला ब्रिटिश माणूस मॅरिनर विल अॅडम्स. त्याने 1600मध्ये जपानला भेट दिली. त्यांनी स्वत:चं चरित्र सॅमुराई विल्यम मध्ये त्यांनी जपानमधल्या स्वच्छतेचं वर्णन केलं आहे. इंग्लंडमध्ये घाणीचं साम्राज्य असताना जपानमध्ये सांडपाण्याची शिस्तबद्ध यंत्रणा तसंच सुगंधित द्रव्याने आंघोळीसाठी व्यवस्था होती. वैयक्तिक स्वच्छतेच्या बाबतीत हलगर्जीपणा यामुळे जपानी माणसांना युरोपियन माणसांविषयी विचित्र वाटत होतं. \n\nजपानमधलं एक दृश्य\n\nजपानमधलं वातावरणही स्वच्छता पाळण्यासाठी अनुकूल ठरलं. जपानमध्ये उष्ण आणि दमट वातावरण आहे. अन्न लवकर खराब होतं. जीवजंतू वाढीस लागतात. कीडेकिटक जमू लागतात. त्यामुळे स्वच्छता म्हणजे उत्तम आरोग्य असं समीकरण झालं. \n\nपण हे स्वच्छतेचं संस्कार खोलवर झाले आहेत. बौद्ध विचारप्रणालीत स्वच्छता हा मूलभूत मुद्दा आहे. चीन आणि कोरियामधून सहाव्या आणि आठव्या शतकात जपानमध्ये स्वच्छताविषयक जागृतीचा मुद्दा दिला गेला. \n\nबौद्ध विचारधारेचा भाग असलेली झेन विचारधारा चीनमधून 12 आणि 13व्या शतकात जपानमध्ये आली. दैनंदिन स्वच्छता, स्वयंपाक या गोष्टींना अध्यात्मिक अनुभव म्हटलं जातं. या गोष्टी ध्यानधारणेइतक्या महत्वाच्या मानल्या जातात. \n\n'झेन विचारधारेनुसार, जेवण तयार करणं, परिसराची स्वच्छता करणं हे सगळं बौद्ध विचारांचे पाईक असल्याचं लक्षण मानलं जातं. शारीरिक आणि मानसिक अस्वच्छता दूर करणं दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग मानला जातो', असं फुकुयामामधील शिनशोजी मंदिराचे इरिको कुवागाकी यांनी सांगितलं. \n\nओकाकुरा काकुरो यांच्या द बुक ऑफ टी पुस्तकात चहाची महती आणि झेन विचारधारा यांच्याबद्दल विस्तृतपणे लिहिलं आहे. \n\nटी सेरेमनीवेळचं दृश्य\n\nज्या ठिकाणी..."} {"inputs":"...ेतकऱ्यांसोबत मिळून समिती बनवण्याचाही प्रस्ताव दिला. पण शेतकऱ्यांनी ते फेटाळून लावलं.\"\n\nअग्रवाल पुढे सांगतात, \"कायदे मागे घेण्याची मागणी योग्य नाही. हे म्हणजे कमी संख्येतील शेतकऱ्यांचं मत बहुसंख्य शेतकऱ्यांवर थोपवण्यासारखं आहे. यामुळे दुसरं आंदोलन उभं राहू शकतं. 1991 नंतर झालेला हा सर्वांत मोठा बदल आहे. हा बदल कुणीच करू शकणार नाही, असा दावा अनेकांकडून केला जात होता. कधी कधी बदल घडवायचा असल्यास त्यामध्ये राजकीय ताकद पणाला लावावी लागते. नरेंद्र मोदी यांनी ही ताकद पणाला लावली आहे. हे कायदे शेतकऱ्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेतृत्वाखाली लढली. रफाल खरेदीतील घोटाळा आणि त्यावरून 'चौकीदार चोर है' अशी घोषणा देत राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना आव्हान दिलं. पण यातून फार काही साध्य झालं नाही. काँग्रेसला 52 जागाच जिंकता आल्या. \n\nया पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधींनीच हंगामी अध्यक्ष म्हणून सूत्रं हाती घेतली. अजूनही काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष नाहीये. अध्यक्षपद स्वीकारण्याबद्दल राहुल गांधींनी अजूनही कोणतीही अनुकूलता दर्शवली नाहीये. \n\nराहुल गांधींच्या राजकीय कार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुम्हाला कुणी दिला? तुम्ही प्रियांका गांधींच्या भविष्याचे निर्णय का घेताय?\"\n\nराहुल गांधींचं राजकारण हे प्रतिक्रियात्मक असल्याचं मत CNN-News 18 च्या वरिष्ठ संपादक (राजकारण) पल्लवी घोष यांनीही व्यक्त केलं. \n\n\"त्यांनी स्वतःचे असे फार थोडे असे राजकीय कार्यक्रम हाती घेतलेत. त्यांचं राजकारण बहुधा प्रतिक्रियात्मकच होत चाललंय. ते अजेंडा ठरवत नाहीत, समोर आलेल्या अजेंड्यावर ते व्यक्त होतात,\" असं पल्लवी घोष यांनी म्हटलं. \n\nज्येष्ठ पत्रकार रशीद किडवईंना मात्र राहुल गांधींचं राजकारण प्रतिक्रियात्मक असल्याचा आक्षेप मान्य नाहीये. हा भाजपचा प्रचार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. \n\n\"काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्यांना सांगितलं की 'चौकीदार चोर है' असा मोदींवर हल्ला करून फायदा होणार नाही. पण त्यांना ते पटलं नाही. त्यांना मोदींना प्रत्येक मुद्द्यावर लक्ष्य करायचं आहे,\" असं किडवईंनी म्हटलं. \n\nसातत्याचा अभाव आणि जबाबदारी टाळण्याकडे कल?\n\nराहुल गांधींच्या राजकारणात सातत्य नाही, ते 'पूर्णवेळ राजकारणी' नाहीत अशी टीका होते. यावर्षी ऑगस्ट महिन्यात काँग्रेसमधील 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष असावा, अशी मागणी केली होती. \n\nया पत्रात चार शब्द महत्त्वाचे होते- Full time (पूर्णवेळ), effective (परिणामकारक), available (उपलब्ध) and visible (दिसणारा). या चार शब्दांमुळे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा रोख हा राहुल गांधी आणि त्यांच्या सातत्याचा अभाव असलेल्या राजकारणाकडे आहे का, अशी चर्चा सुरू झाली. \n\nपत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचाही समावेश होता. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला होता. \n\nत्यांनी म्हटलं होतं, \" राहुल गांधी यांनी उघडपणे राजीनामाच दिलेला आहे. एखाद्या व्यक्तीने राजीनामा दिल्यावर आणि मी त्या पदावर राहणार नाही, असं सांगितल्यावर त्यांच्याकडे बोट दाखवण्याचा प्रश्नच नाही.\n\nआमचा उद्देश असा होता की, एकतर राहुल गांधींनी आपला राजीनामा परत घ्यावा आणि मी पूर्णवेळ अध्यक्ष म्हणून काम करायला तयार आहे आणि मी माझ्या क्षमतेप्रमाणे लोकांना भेटेन आणि मी पूर्णवेळ राहीन. पण आता काय होत होतं. कुणी राहुल गांधी यांना भेटायला गेल्यावर ते सरळ सांगायचे की मी काही अध्यक्ष नाही. मी भेटणार नाही. तुम्ही काँग्रेस अध्यक्षांना भेटा.\"\n\n\"आमची..."} {"inputs":"...ेत्या काळात बरंच काही ऐकायला मिळेल. गेल्या काही आठवड्यातच हा आजार समोर आला आहे. \n\nकोरोनाच्या संसर्गानंतर सहा आठवड्यानंतर नव्या आजाराची लक्षणं दिसू लागतात. म्हणूनच कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणं दिसू लागतात. \n\nबाकी जगात काय स्थिती?\n\nब्रिटनव्यतिरिक्त अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, नेदरलँड्स या देशांमध्ये कावासकी सदृश आजाराची लक्षणं मुलांमध्ये आढळली आहेत. \n\nन्यूयॉर्कचे गव्हर्नर अँड्र्यू क्युमो यांच्या मते, कमीत कमी 15 राज्यांमध्ये या दुर्धर आजाराची लक्षणं आढळून आली आहेत. \n\nन्यूयॉर्कमध... उर्वरित लेख लिहा:","targets":"ि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेत्याला त्याच्या अधिकारिक पदावरून विरोधक खाली पाडण्याचा सतत प्रयत्न करत असतात, पण जर या प्रयत्नात काही मित्रपक्षही सामील झाले तर त्याला अर्थात जास्त दुःख होतं. नेतान्याहूंना बहुमतासाठी जे पक्ष पाठिंबा देत होते, त्यांनी विरोधकांसोबत हातमिळवणी करत त्यांना धक्का दिला आहे.\n\nयामुळे संतप्त झालेल्या बेज्यामिन नेतन्याहू यांनी या संपूर्ण प्रकरणाला Fraud of the Century अर्थात या शतकातला सर्वांत मोठा विश्वासघात म्हटलंय. त्यांनी हेही म्हटलंय की यामुळे इस्रायलच्या जनतेला धोका निर्माण झालाय. \n\nमहाराष्ट्रातही ... उर्वरित लेख लिहा:","targets":"े बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ेथून नर्सेस का बोलवल्या जात आहेत? असा प्रश्न परिचारिका संघटनेनं उपस्थित केला आहे. \n\n\"केरळच्या नर्सेस अधिक तत्परतेने काम करतात असं उत्तर आम्हाला दिलं जातं. महाराष्ट्रातल्या नर्सेसही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. नर्सिंगचे शिक्षण पूर्ण करुन सरकारकडून परवानाधारक नर्सेस घरी बसल्या आहेत. पण त्यांच्याऐवजी केरळच्या नर्सेसना अधिक पगार देऊन कामावर घेतले जात आहे. तेव्हा महाराष्ट्रातील नर्सेसना कामासाठी प्राधान्य देण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे,\" असं परिचारिका... उर्वरित लेख लिहा:","targets":"मंजुरी घेतली जाईल\" अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली. \n\nशिवाय, कोविडच्या उपचारासाठीही पात्र नर्सेसची नोंदणी सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. \n\nलातूरला राहणाऱ्या शिल्पा सूर्यवंशी यांनी 2015 ला नर्सिंगचे शिक्षण पूर्ण केले. सध्या त्या गावाकडे एका खासगी रुग्णालयात तुटपुंज्या पगारात काम करतात. \"कोरोना रुग्णांसाठी आता सरकारी हॉस्पिटल्समध्ये नर्सेसची गरज आहे. पण आमच्याऐवजी बाहेरुन नर्सेस आणल्या जात आहेत. त्यांना संधी दिली जात आहे. सरकारने आम्हाला आधी नोकरी द्यावी,\" असं शिल्पा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही डॉक्टर, नर्सेस यांना कामावर रूजू होण्याचे जाहीर आवाहन केले होते. तसेच खासगी आणि प्रॅक्टीस न करणाऱ्यांनाही कामासाठी हजर राहण्याचे आवाहन केले होते. सरकारला मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे यातून अनेकदा स्पष्ट झाले आहे. असे असताना महाराष्ट्रात पात्र नर्सेसना रूजू करुन का घेतले जात नाही? हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेदी केली. म्हणजे एकरी जवळपास 9 लाख हा भाव होता तेव्हा. सरकारचा नियम आहे की, संपादित जमिनीच्या मोबदल्यात चारपट रक्कम देण्यात यावी. माझी 5 एकर जमीन संपादित करण्यात आली. तीही बागायती. तरीसुद्धा एकरी 9 लाख पकडल्यास माझ्या जमिनीची किंमत 45 लाख होते. या 45 लाखांची चार पट रक्कम किती होते ते तुम्ही पाहा? आणि मला किती मिळाले तेही पहा?\" योग्य मोबदला म्हणजे किती असं विचारल्यावर नरेंद्र सांगतात. \n\nएकट्या विखरणमध्येच 500 धर्मा पाटील?\n\n2016 साली महाराष्ट्र सरकारने सौर ऊर्जा वीज प्रकल्पासाठी धुळे जिल्ह्यातली ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण आता प्रत्येक जण म्हणेल तोच योग्य मोबदला मानायचं असेल तर देशात मनमानी सुरू होईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी कायम ठेवण्यात आली आहे. \n\nअत्यावश्यक सेवेअंतर्गत नसलेल्या काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यात पुढील व्यवसायांचा समावेश आहे :\n\nकोव्हिड-19 व्यवस्थापनाशी निगडित नसलेल्या सर्व शासकीय कार्यालयामध्ये 25% उपस्थिती राहणार आहे. यामुळे आता शासकीय कामांना सुरुवात होणार आहे.\n\nजून महिन्याच्या सुरुवातीला आता शेतीच्या कामांना वेग येणार आहे. यामुळे कृषी विषयक साहित्याची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहतील.\n\nसर्व ढाबे व हॉटेल्स आणि सर्व आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ई केली जाईल. याबाबतीत पर्यवेक्षणाची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक पोलीस स्टेशन आणि जिल्हा पुरवठा अधिकारी यांची राहील.\n\nसर्व प्रकारची शासकीय रास्त भाव दुकाने (रेशनिंग दुकाने) ही सकाळी 7 ते दुपारी वाजेपर्यंत वितरणाकरीता सुरू ठेवण्यात येतील. संबंधित तहसिलदार तसेच शासकीय रास्त भाव दुकानदार यांनी त्यांचे दुकानांचे लाभार्थी यांचा व्हॉटसअॅप ग्रुप तयार करावा आणि धान्य वितरणासाठी टोकन सिस्टमचा वापर करावा. \n\nनागरिकांना दुपारी 3 नंतर वैद्यकीय किंवा अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. \n\nसार्वजनिक स्थळी चेहऱ्यावर मास्क न लावल्यास 750 रुपये दंड, दुकानांत सोशल डिस्टन्स न पाळल्यास दुकानदारांना 35 हजार दंड व मंगल कार्यालयात लग्नसमारंभ आयोजित केल्यास 50 हजार रुपये दंडाची तरतूद आहे.\n\nनांदेड : अनलॉकला सुरुवात\n\nनांदेड जिल्ह्यात कोरोना संसर्ग आटोक्यात येण्याची परिस्थिती आहे. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची टक्केवारी ही 4% पर्यंत खाली आली आहे. मृत्यूदर देखील कमी झाला आहे.\n\nया सगळ्या परिस्थितीचा विचार करून आजपासून (1 जून) सर्व दुकाने (मॉल वगळून) उघडण्यास परवानगी दिली आहे. \n\nसोमवार ते शुक्रवार सर्व दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत, तर शनिवार आणि रविवारी मात्र मेडिकल वगळून सर्व दुकाने बंद राहणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी स्पष्ट केलं आहे.\n\nपॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्हे व पालिकांसाठीचे नियम -\n\nकाही ठिकाणी निर्बंध शिथिल असतील\n\nपॉझिटिव्हिटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठीचे नियम -\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ेबसाइटची सुरुवात थायलंडमध्ये झाली होती. \n\nया वृत्तानुसार म्यानमारच्या लष्कराप्रमुखांनी फेसबुक पोस्ट लिहिली होती. आणि त्यानंतर सगळेजण बुचकळ्यात पडले.\n\nरोहिंग्या मुस्लिम आणि म्यानमार संघर्ष\n\nम्यानमारचं खरं चित्र\n\nम्यानमारने आतापर्यंत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकारांअंतर्गत एकही चौकशी प्रक्रियेचा सामना केलेला नाही. \n\nनागरिकांच्या अधिकारासंदर्भात म्यानमारनं आंतरराष्ट्रीय कराराचं पालन केलेलं नाही. \n\nअत्याचाराविरोधातील संयुक्त राष्ट्रांच्या कराराचं म्यानमारनं पालन केलेलं नाही. \n\nवांशिक भेदभाव संपुष्... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणजे आपल्या आप्तस्वकीयाचं नक्की काय झालं हे जाणून घेण्याचा अधिकारी पीडितांच्या नातेवाईकांना आहे. ओळख पटल्यानंतर आपल्या प्रिय व्यक्तीच्या पार्थिवावर ते विधीवत अंत्यसंस्कार करू शकतात. \n\nरोहिंग्यांचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे.\n\nम्यानमार लष्कर \n\nसंघर्ष काळात चुकीची माहिती देण्याचा प्रकार मोठं षडयंत्र आहे. \n\nइराकची विनाशकारी अण्वस्त्रं, कुवैतमध्ये मृत्यूपंथावर असणाऱ्या लहान मुलांचं इन्क्युबेटर्स काढून घेण्याचे वृत्त. दुसऱ्या महायुद्धापूर्वी राइखस्टॉग अग्नितांडव किंवा पहिल्या महायुद्धातील जिम्मरमैन टेलिग्राम असो. \n\nगुप्तहेर संघटनांनी त्यांना दिलेलं काम केलं. पण चुकांचे पुरावे नष्ट करण्यात ते अपयशी ठरले. रोहिंग्या प्रकरणाला ज्या घटनेनं नवं वळण दिले ते सगळं एका फेसबुक पोस्टवर आधारित आहे. \n\nप्रसारमाध्यमांनी या घटनेतून काय बोध घेतला? अंतिम: तथ्यंच महत्त्वाची असतात. मताची पिंक कोणीही टाकू शकतं. \n\n- लेखक साऊथ एशिया ह्यूमन राइट्स डॉक्युमेंटेशन सेंटरशी संलग्न आहेत. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेबांनी शिवाजी पार्कवर झालेल्या सभेत, 'तुमचा (मुंबईकरांचा) माझ्यावर विश्वास नाही, तर मी शिवसेना सोडून जातो,' असं म्हटलं होतं. त्यानंतर 1985च्या महापालिका निवडणुकीत पहिल्यांदा शिवसेनेची पालिकेत स्वबळावर सत्ता आली. त्या नंतरच्या सभेला मी हजर होतो. त्यावेळी कांगा नावाचे कमिशनर होते. कांगांनी जर ऐकलं नाही, तर शिवसैनिकांनी त्यांच्या कानाखाली आवाज काढावा' असं बाळासाहेब त्या सभेत बोलले होते. \n\n1991च्या मेळाव्यात त्यांनी घोषणा केली होती, की कोणत्याही परिस्थिती वानखेडे स्टेडियमवर मुंबईत पाकिस्तानचा सामना ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र करण्यात आले त्या शिवाजी पार्कच्या एका भागामध्ये आज त्यांचं स्मृतीस्थळ आहे. \n\nशिवाजी पार्कपासून अगदी जवळ असणाऱ्या महापौर बंगल्यामध्ये आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक होणार आहे.\n\nबाळासाहेबांच्या पत्नी - मीनाताई ठाकरे, ज्यांना 'मां' म्हटलं जायचं त्यांचाही पुतळा या शिवाजी पार्कच्या प्रवेशद्वारापाशी आहे. \n\nशिवसेनेत एकेकाळी युवानेते म्हणून सक्रीय असणाऱ्या राज ठाकरेंनी आपल्या पक्षाची स्थापनाही याच शिवाजी पार्कात केली आणि त्यांच्या 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'च्या सभाही याच शिवाजी पार्कात पार पडतात. \n\nठाकरे कुटुंब आणि शिवाजी पार्क\n\n'द कझिन्स ठाकरे : उद्धव, राज अॅण्ड द शॅडो ऑफ देअर सेनाज' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी म्हणतात, \"प्रबोधनकार ठाकरे दादर परिसरातच रहायचे. नंतर बाळासाहेबांचं कुटुंब दादरहून कलानगरला मातोश्रीवर रहायला गेलं. पण श्रीकांत ठाकरे शिवाजी पार्कला रहायचे. आणि बऱ्याचदा उद्धव ठाकरे काका श्रीकांत यांच्यासोबत असायचे. राज आणि बाळासाहेब जसे जवळ होते, तसेच उद्धव आणि श्रीकांत ठाकरे अतिशय जवळ होते.\n\nउद्धव ठाकरेंना असलेला फोटोग्राफीचा छंद हा काका श्रीकांत ठाकरे यांच्याकडून आलेली आहे. बाळासाहेबांचं लग्नही शिवाजी पार्कजवळच्या महाले - जोशी बिल्डिंगमधल्या घरात झालं होतं. आणि सगळ्याच ठाकरे भावंडाचं, उद्धव ठाकरेंचंही शिक्षण शिवाजी पार्क परिसरातल्या बालमोहन शाळेत झालेलं आहे. हा परिसर आणि ठाकरे यांचं इतकं जवळचं नातं आहे.\"\n\nशिवाजी पार्कचं शिवतीर्थ कधी झालं?\n\n1925 मध्ये या मैदानाला म्हटलं जायचं 'माहिम पार्क'. त्यानंतर याचं नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं. लोकवर्गणीतून नंतर इथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. पण या 'शिवाजी पार्क'ला शिवतीर्थ म्हणायला सुरुवात केली आचार्य अत्रेंनी. \n\nसंयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात त्यांनी या मैदानाचा शिवतीर्थ असा उल्लेख करायला सुरुवात केल्याचं ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात. '\n\nआज शिवतीर्थावर आचार्य अत्रेंची जाहीर सभा' असे बॅनर्स असायचे. शिवसेना सातत्याने या मैदानाचा उल्लेख 'शिवतीर्थ' असा करत आली असली तरी इतर राजकीय पक्षांनी मात्र य़ाचा उल्लेख नेहमीच 'शिवाजी पार्क' असाच केला. यावरूनच परवा संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना कोपरखळीही मारली. यापूर्वी कधीही शिवतीर्थ न म्हणणाऱ्या पवारांनी, \"काय उद्धवजी शिवतीर्थावर ना, बरोबर आहे ना?\" असं..."} {"inputs":"...ेमाची अशीच संकल्पना रुजवतात. \n\nबरीच पुरूष मंडळी पॉर्न बघून सेक्सविषयी एक संकुचित दृष्टिकोन बनवतात, हे तसंच काहीसं आहे. ती समज अपरिपक्व आणि वास्तवापासून खूप दूर असते. कारण सेक्सबद्दही वास्तविक आयुष्यात खूप कमी चर्चा होते.\n\nदिग्दर्शक संदीप रेड्डी यांनी अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं, \"संताप सर्वात खरी भावना आहे आणि प्रेमसंबंधात लोकांना आपल्या जोडीदाराला कधीही स्पर्श करण्याचं, चुंबन घेण्याचं, शिव्या देण्याचं आणि मारण्याचं स्वातंत्र्य असतं.\" \n\nरेड्डी यांचा हा दावा मला मुळातच स्त्रीविर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळखते ज्यांनी रेड्डी यांच्या संकल्पनेतलं 'अनकन्डीशनल' प्रेम भोगलं आहे. ज्यांना जखमा झाल्या, ज्यांच्यावर अॅसिड टाकून त्यांना जाळण्यात आलं, ज्यांच्या शरीर आणि आत्म्याला वेदना देण्यात आल्या अशा अनेक स्त्रिया आहेत. \n\nप्रेम 'अन्कन्डिशन्ल' किंवा अटींशिवाय असायला नको. यात काही अटी असायलाच हव्या. उदाहरणार्थ- एकमेकांप्रती आदर, सहमती आणि स्पेस. हे नसेल तर प्रेम म्हणजे हिंसाचार सुरू ठेवण्याचं एक कारण आहे. \n\n(बीबीसीच्या संपादकीय धोरणांतर्गत लेखिकेची गोपनीयता जपण्यासाठी त्यांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेमींची संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात दिसून आली. \n\nसहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी आयोजित शपथविधीदरम्यानसुद्धा नवनिर्वाचित मंत्र्यांनी अशाच प्रकारे विविध घोषणा केल्या होत्या. \n\nत्यावेळीसुद्धा याप्रकरणी वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत दिशानिर्देश द्यावेत, अशी विनंती उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.\n\nसदस्यांनी अशा प्रकारे आपल्या नेत्यांची किंवा आराध्य व्यक्तींची नावे घेतल्यामुळे शपथविधीचं गां... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेर पडल्याने झारावर जी परिस्थिती ओढवली, त्यामुळे तिचा राग आपण समजू शकतो. \n\nतिचा राग फक्त ज्यांनी फोटो शेअर केले, त्यांच्यावर नाही. तर या प्रकारानंतर ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यावरूनही ती नाराज होती. \n\nऑनलाईन ट्रोलिंग, सहमतीशिवाय फोटो शेअर करणं वगैरे गोष्टींनी ती त्रस्त होती. झाराने हे फोटो पाठवलेच कसे, असा प्रश्न सगळे जण विचारत होते. \n\nकुणी आपल्या पार्टनरला असे फोटो कसं काय पाठवू शकतो, असं विचारलं जाऊ लागलं. पण सध्याच्या काळात असे फोटो पाठवणं साधारण मानलं जातं. \n\nमात्र, समाजात याला मान्यता नसल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रियकराला तिचा मानसिक छळ करायचा असल्याने त्याने हे कृत्य केलं होतं. त्याने माझं अकाऊंट हॅकसुद्धा केलं होतं. \n\nमाझ्या कुटुंबीयांनी हा फोटो पाहिला तर काय होईल, हा प्रश्न सर्वप्रथम माझ्या मनात आला. माझ्या मित्रांना या गोष्टी कळतील. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जातील. माझी बदनामी होईल. ही चर्चा माझ्या ऑफिसपर्यंत येईल. यातून मला नोकरीसुद्धा गमवावी लागेल, अशा कित्येक विचारांनी क्लोईच्या मनात थैमान घातलं होतं. \n\nआता पुढे काय करावं, तिला काहीच कळत नव्हतं. \n\nतिला आपल्या आई-वडिलांना याबाबत सांगताना प्रचंड भीती वाटत होती. \n\nती सांगते, \"मला अजूनही आठवतं. त्यादिवशी मी उशिरा घरी आले. माझ्या खोलीत बसून विचार करत होते. आता आयुष्यात काय ठेवलं आहे. माझ्यासोबत जे काही घडलं ते स्वीकारणं माझ्यासाठी कठीण होतं. मी आता पुन्हा कुणावर विश्वास ठेवू शकेन किंवा नाही?\"\n\nत्यानंतर क्लोई कित्येक दिवस घराबाहेर पडलीच नाही. अखेर एका मित्राने तिला पबला जाण्यासाठी राजी केलं. पण तिथं मुलांचा एक ग्रुप आला होता. त्यांनी तिच्या स्तनांकडे पाहत कमेंट केली. तिचे फोटो आमच्याकडे आहेत, असं ती मुलं म्हणत होती. \n\nआपल्या खासगी फोटोंचा दुरुपयोग एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी किती हानीकारक असू शकतो हे लोकांनी समजून घ्यावं, असं क्लोईला वाटतं. \n\nकायदा काय सांगतो?\n\nकोणत्याही व्यक्तीच्या सहमतीशिवाय खासगी फोटो किंवा व्हीडिओ इतरांना पाठवणं हा गुन्हा आहे. \n\nपण हे कृत्य एखाद्या व्यक्तीला लज्जित करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी शेअर करण्यात आलेला हे यामध्ये सिद्ध व्हावं लागतं. \n\nहा कायदा युकेमध्ये 2015 मध्ये आणला होता. त्यासाठी दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो. \n\nकेट आयजॅक नॉट यूअर पॉर्न हे कॅम्पेन चालवतात. \n\nकमर्शिअल पॉर्न व्यावसायिकांनी नियमावली तयार करण्याची मागणी त्या कित्येक दिवसांपासून करत आहेत. \n\nया माध्यमातून कोणाच्याही सहमतीशिवाय इंटरनेटवर अशा प्रकारचे व्हीडिओ किंवा फोटो पसरवणं रोखता येऊ शकतं. \n\nअशा प्रकारच्या कृत्यांविरुद्ध व्यावहारिक स्वरुपात कायदा लागू करणं अत्यंत अवघड आहे. हा फोटो वाईट हेतूने शेअर करण्यात आला, हे तुम्हाला सिद्ध करावं लागतं. खरंतर कोर्टात हे सिद्ध होणं अवघड आहे. या प्रकरणात आरोपीचा बचाव सोपा आहे. माझा वाईट हेतू नव्हता. मित्रांना फक्त दाखवायचं होतं. चुकून शेअर झाले, वगैरे युक्तिवाद बचावासाठी केला जातो. \n\nज्या व्यक्तींचे अशा..."} {"inputs":"...ेल आयडी सुरू केला आहे. \n\nमहिला आणि बालविकास मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 2014-2018 मध्ये शी बॉक्समध्ये 191 तक्रारी दाखल झाल्या आहेत.\n\nमात्र चार वर्षांत फक्त 191 तक्रारी? सामाजिक कार्यकर्त्या रंजना कुमारी यावर प्रश्न उपस्थित करतात. \n\nत्या म्हणतात की, त्यापेक्षा जास्त महिला काही दिवसांआधी सुरू झालेल्या मीटू हॅशटॅगच्या अंतर्गत सुरू झालेल्या मोहिमेत बोलत आहेत. \n\nत्या म्हणतात की, महिलांना शी बॉक्सबद्दल काहीही माहिती नाही\n\nस्वातीला शी बॉक्सबद्दल काहीही माहिती नव्हतं. स्वाती म्हणते की तिला याबद्दल माहित... उर्वरित लेख लिहा:","targets":"सामाजिक कार्यकर्त्या रंजना कुमारी हा मंत्रिगट म्हणजे धूळफेक असल्याचं सांगतात.\n\nत्या म्हणतात, \"या मंत्रिगटाला काही अर्थ नाही. हा मंत्रिगट म्हणजे संपूर्ण प्रकरणाची धग कमी करण्याचा प्रकार आहे. सरकारने महिलांच्या सुरक्षेबाबत जे कायदे केलेत त्याबाबत संवेदनशील नसल्याचं द्योतक आहे. हे सगळं करण्याआधी कायद्याचं स्वरूप सार्वजनिक करायला हवं आणि लोकांचं मत मागायला हवं,\" असंही त्या पुढे म्हणाल्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेल वी. एस. हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण मुस्लीम आहेत. \n\nप्रोटोकॉल काय सांगतो?\n\nकेंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या निर्देशांनुसार कोव्हिड-19 रुग्णांची 3 प्रकारात विभागणी करता येते. \n\nपहिल्या वर्गात ते रुग्ण आणि संशयित असतात ज्यांची लक्षणं अगदीच सौम्य आहेत. दुसऱ्या वर्गात ते रुग्ण असतात ज्यांची लक्षणं मध्यम स्वरुपाची आहेत. \n\nआणि तिसऱ्या वर्गात गंभीर स्वरुपाची लक्षणं असणारे रुग्ण असतात. रुग्णांना धर्माच्या आधारावर वेगळं ठेवण्याचे कुठलेच निर्देश नाहीत. \n\nगुजरातमध्ये कोरोनाचा फैलाव\n\nबुधवारी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"नीलिमदा या भागांमध्ये आठवडाभरासाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामुळे कोरोना संक्रमणाच्या फैलावाला नियंत्रणात आणण्यात मदत होईल. या भागातल्या सर्व जनतेला विनंती आहे की त्यांनी या प्रयत्नात सहकार्य करावं.\"\n\nअहमदाबाद महानगरपालिकेच्या म्हणण्यानुसार 14 एप्रिलपर्यंत शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या 346 होती. यातले 200 पेक्षा अधिक रुग्ण वॉल्ड सिटी भागातले होते. \n\nशहरात आतापर्यंत 6,595 लोकांची कोव्हिड-19 चाचणी घेण्यात आली आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेलं जात असे आणि पूरक अन्न म्हणून खाल्लं जात असे. काळ्या गांधीलमाश्यांची उपज घेणं हा ब्लॅकबेरी गोळा करण्यासारखाच कीटकांच्या बाबतीतला प्रकार होता. \n\nपण जपानच्या इतर प्रांतांमध्ये व्यक्ती केवळ घरट्यांची उपज घ्यायचे, तर कुशिहारा व आसपासच्या भागांमधील स्थानिक लोक सामाजिक कामकाज म्हणून सक्रियपणे गांधीलमाश्या शोधायचे आणि मग आपल्या घरांबाहेर त्यांना वाढवायचे. परिणामी, स्थानिक उत्सवांमध्ये हेबो माश्या आहाराला असायच्या. यातूनच स्थानिक संस्कृती व अस्मितेमध्ये गांधीलमाशीच्या शिकाराची प्रथा दृढपणे रुजली.\n\nकु... उर्वरित लेख लिहा:","targets":"ासाठी ते एका झाडावर चढत होते. तिथे संयोजकांपैकी नसलेली थोडीच मंडळी होती त्यांच्याशी मी बोलायला गेले. चार वयस्क पुरुष कॅम्पिंग स्टूल घेऊन तिथल्या हिरवळीवर शांतपणे वाट बघत उभे होते. अजून तासभर तरी कार्यक्रम सुरू होण्याची शक्यता नव्हती, पण विक्रीला असणारी घरटी पहिल्यांदा आपल्याला मिळावीत, यासाठी या चौघांना पहिल्या रांगेत जागा पकडायची होती. \n\nत्यांनी स्वतःची जागा निश्चित केल्यानंतर आम्ही महोत्सवातील स्टॉलच्या दिशेने एकत्र चालायला लागलोत. तिथे गांधीलमाश्यांशी निगडीत विविध पदार्थ होते. माझी नजर लावलेल्या चॉकलेट हेबो स्टिकवर खिळली होती, इतक्यात या चौघा वृद्धांपैकी एकाने तळलेल्या गांधीलमाश्यांचं मडकंच आणलं. कुशिहारामधल्या इतर मोजक्या काही वृद्धांप्रमाणे हेदेखील मोठ्या जपानी गांधीलमाशीची (Vespa mandarinia japonica) शिकार करणारे होते. या माश्या प्रचंड आक्रमक असतात व त्यांचा दंश तीव्र दुखण्याला कारणीभूत ठरू शकतो. हे घरातल्या घरात वाढवलेले कीटक नव्हेत.\n\n\"तुम्ही गांधीलमाशी खाता, होय ना?\" त्याने विचारलं. त्याच्या प्रश्नाचा सूर काहीसा आव्हानात्मक होता.\n\n\"खा, खा! मोठी घे!\" दुसरा एक जण म्हणाला.\n\nचौघेही आजोबा मोठ्यांदा हसायला लागले. मी मध्यम आकाराची माशी काडी टोचून उचलली आणि शांतपणे खाल्ली. थोडीशी कुरकुरीत आणि खरं सांगायचं तर आणखी हवीहवीशी वाटणारी चव होती. बीअरसोबत चकणा म्हणून खायला अगदी सोयीचा पदार्थ होता हा. त्यातले एक आजोबा लगेच स्टुलावर जाऊन बसले, त्यांच्या सोबत प्यायला कॅन होता आणि चेहऱ्यावर मोठं हास्य होतं.\n\nनंतर लगेचच आम्ही या महोत्सवातला लोकप्रिय पदार्थ- hebo gohei mocha खायला लागलो. यात भाजलेला चिकट भात होता, त्यासोबत मिसो, शेंगदाणा व अर्थातच गांधीलमाश्या यांच्यापासून बनवलेला घट्ट, गोड सॉस होता. यात आधी भारत कालवून घ्यावा लागतो, मग त्यात हेबोच्या अळ्या चेपून घालाव्यात लागतात. हा पदार्थ तयार करायला काही तास लागतात, पण या प्रदेशात कित्येक शतकं उत्सवावेळी हा पदार्थ दिला जातो. काउन्टरपाशी एक लांबच्यालांब रांग जमा झाली.\n\n'हेबो गर्ल्स' असं लिहिलेले एकसारखेच टी-शर्ट घातलेल्या तरुणींचा एक गट हेबो गोहन विकत होता. यात भात व गांधीलमाशी एकत्र कालवलेले असतात. काही वृद्ध महिलांनी महोत्सवातील अन्न शिजवण्यातून माघार घेतल्यावर हा तरुणींचा गट पुढे आला. शेकडो मूठ भात तयार करण्यासाठी या महिला पहाटे चार वाजल्यापासून उठलेल्या होत्या...."} {"inputs":"...ेलं होतं. आध्यात्माच्याही पलिकडे काहीतरी आहे, असं त्यांना वाटायचं. आम्हाला एक दिवसाचा वेळ द्या, आमच्या मुलींचे पार्थिव इथेच ठेवा, त्या पुन्हा जिवंत होतील, असं ते वारंवार म्हणत आहेत.\"\n\n\"हे सगळे उच्चविद्याविभूषित आहेत. प्राथमिक पुराव्यांवरून मुलींच्या डोक्यात डंबेलने मारून त्यांचा खून करण्यात आला असावा, असा अंदाज आहे. आई मास्टर माइंड स्कूलच्या प्राचार्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते घरात कुणालाच येऊ देत नव्हते. कोव्हिडमुळे लॉकडाऊन लागू झाल्यापासून त्यांनी घरकाम करणाऱ्या बाईलाही घरात घेतलेलं ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"काही दिवसांपासून विचित्र वागत होती आणि छतावरून उडी घेण्याची धमकी देत होती. त्यामुळेच तिच्या आई-वडिलांनी तिला बरं करण्यासाठी घरी पूजा ठेवली होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेलं. \n\nशिवसेनेला पत्रं का मिळाली नाहीत? \n\nअजित पवार यांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावेळी त्यांनी काँग्रेसचे नेते दिल्ली आणि जयपूरमध्ये असल्यानं त्यांच्याशी चर्चा करणं कठीण होऊन बसल्याचं म्हटलं. एकप्रकारे अजित पवार यांनी पत्र द्यायला काँग्रेसकडूनच उशीर झाल्याचं सूचित करून टाकलं.\n\nतर शिवसेनेला पत्र न देण्याचं कारण देतासा सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितलं, \"काँग्रेसने पत्र द्यायला कुठलाही उशीर केलेला नाही. आम्ही सुरुवातीपासूनच अलर्ट होतो, राष्ट्रवादी काँग्रेसला तुम्ही पत्र दिलं का, असं आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारी त्यांच्यावरच आहे. जर काँग्रेस त्यांच्याबरोबर गेली नाही तर काँग्रेसच्या दृष्टीने ते गैरसोयीचं ठरू शकतं,\" असं सप्तर्षी सांगतात. \n\nबिगर बीजेपी सरकार येणं तिन्ही पक्षांची गरज? \n\nगेल्या काही दिवसांत आपण हे पाहिलं की राज्यातल्या विरोधी पक्षातल्या अनेक नेत्यांच्या पाठीमागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला. जर अशा चौकशांना बाहेरच ठेवायचं असेल तर राज्यात भाजपचा मुख्यमंत्री नको, असं शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी यांना वाटत असावं असा अंदाज सप्तर्षी व्यक्त करतात. \n\nते सांगतात, \"कोणत्याही राज्यात केंद्राला चौकशी लावायची असेल तर त्यासाठी राज्याच्या सहकार्याची आवश्यकता असते. आपली राज्यघटनात्मक रचनाच तशी आहे. त्यामुळे हे तिन्ही पक्ष भाजपला बाहेर ठेवण्यासाठी अजूनही प्रयत्न करतील.\" \n\n\"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली म्हणजे सारं काही संपलं असं होत नाही. ज्यावेळी 145 आमदारांच्या सह्यांची पक्ष ज्यांच्याकडे असतील ते राज्यपालांकडे जाऊ शकतात,\" असं सप्तर्षी सांगतात. \n\n\"किंवा फ्लोअर टेस्ट झाली आणि तिन्ही पक्ष एकत्र आले तर त्यांचं सरकार स्थापन होऊ शकतं. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर आधारित सरकार स्थापन होऊ शकतं. हे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच होत आहे असं नाही. अगदी विरुद्ध विचारसरणीचे पक्ष एकत्र आल्याचं आपण पाहिलं आहे. ( जसं की भाजप आणि पीडीपी - काश्मीरमध्ये) 1967 मध्ये 9 राज्यांमध्ये विविध विचारसरणीच्या पक्षांची सरकारं होती,\" याची आठवण सप्तर्षी करून देतात. \n\nपुढे काय होऊ शकतं? \n\nजर सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी-शिवसेना आणि काँग्रेस तयार आहेत तर आता वेळ का लागत आहे असं विचारलं असता ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी सांगतात, \"भारतीय जनता पक्षाला दोन दिवस दिले पण त्यांचं सरकार बनू शकलं नाही. राष्ट्रवादी आणि सेनेला मिळूनही दोन दिवस मिळाले पण त्यांचंही सरकार बनू शकलं नाही. त्यांचं संगनमत होण्यासाठी, एकूण खाते वाटप इत्यादी गोष्टींच्या चर्चेसाठी हा वेळ गेला असण्याची शक्यता आहे.\"\n\n\"त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राष्ट्रपती राजवट लागू होणं म्हणजे विधानसभा बरखास्त होणं नाही.\" असं मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांनी व्यक्त केलं. \n\nतिन्ही पक्ष एकत्र आले तर शरद पवारांची भूमिका काय राहील? \n\nया बिकट पेचप्रसंगात राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार काय भूमिका बजावतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये संवादाचा सेतू निर्माण..."} {"inputs":"...ेलं? \n\nया प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यायचा झाल्यास चाईल्ड डेव्हलपमेंट आणि स्कूलिंग रिसर्च या गोष्टींचा सहारा घ्यावा लागेल. शालेय जीवनात मुलींना बहुतांशी वेळा नियमपालनासाठी बक्षीस दिलं जाई आणि मुलांना वर्गात गोंधळ घालणं किंवा आरडाओरडा केला अर्थात नियम तोडला म्हणून शिक्षा होत असते.\n\nसमाजात वावरताना दोघांच्या वर्तनातला हा फरक कामाच्या ठिकाणी परावर्तित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काटेकोरपणे संघटन आणि नियमांचं पालन करत ध्येयसाध्य करण्याची गरज असणाऱ्या कामकाजाच्या ठिकाणी दोघांमधला हा फरक निश्चतप... उर्वरित लेख लिहा:","targets":"समानतेच्या मुद्द्याला हानिकारक ठरू शकतं. \n\nकॉल सेंटरमधली नोकरी म्हटल्यावर ते कोट्यवधीची पैशांची उलाढाल, कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती, कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढणं आणि भावनांची गळचेपी या गोष्टींसाठी कुप्रसिद्ध आहे.\n\nबोलताबोलता केव्हाही होऊ शकणारा ग्राहकांचा उद्रेक, लैंगिक छळ (sexual harassment) आणि नेहमीचा शाब्दिक अवमान या गोष्टी एजंटना सतत सोसाव्या लागतात. \n\nअत्यल्प पगार आणि तणावपूर्ण काम, शिवाय अत्यल्प प्रतिष्ठा आणि प्रभाव या घटकांमुळं त्यांचं उपजत कौशल्य हरपू शकतं. शिवाय क्षमता असूनही दुजाभावामुळे पुरुषांना नोकरी मिळायची शक्यता वाढते. \n\nकॉल सेंटरच्या नोकऱ्या मिळत राहणार आहेत. मी संशोधन केलं त्या युरोपमध्ये ही इंडस्ट्री दर वर्षाला १० टक्क्यांनी वाढणार आहे. \n\nजागतिक अर्थव्यवस्थेतील सेवांमध्ये कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांचं महत्त्व वाढणार आहे. कॉल सेंटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये गुणवैविध्य असेल आणि त्यांचं शोषण न होता त्यांच्या उपजत कौशल्याला वाव दिला गेला जावा. आता कॉल सेंटरमध्ये नवीन भरती करताना सध्याची कार्यपद्धती बदलण्याचं मोठं आवाहन या इंडस्ट्रीसमोर उभं ठाकलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेला लोकसंख्यातज्ज्ञ टोकियोतील एका लॅबमध्ये Custom Products Research Group या गटात काम करतात. त्यांच्या मते जपानमध्ये मिळणारी पेन्शन अत्यल्प असते. त्यावर जगणं अतिशय कठीण आहे. \n\n2016 मध्ये त्यांनी प्रकाशित केलेल्या एका शोधनिबंधात ते स्पष्ट करतात की फक्त आरोग्य, घरभाडं आणि खाण्याच्या खर्चामुळेच तिथले लोक कर्जबाजारी होतील. विशेषत: उत्पन्नाचा दुसरा कोणताच स्रोत नसेल तर.\n\nआधीच्या काळात मुलं पालकांची काळजी घ्यायचे. पण आपल्या मूळ गावी रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं आणि पालक... उर्वरित लेख लिहा:","targets":"से गुन्हे पुन्हा पुन्हा करण्यासाठी ते प्रवृत्त झाले. तुरुंगात त्यांना मित्रमैत्रिणी मिळतील म्हणूनही ते गुन्हेगारीकडे वळले असतील असाही अंदाज ते व्यक्त करतील. \n\nतोशिओ या जगात एकटे आहेत हे सत्य आहेच. त्यांच्या पालकांचं निधन झालं आहे. त्यांच्या दोन मोठ्या भावांबरोबर त्यांचा कोणताच संबंध नाही. ते तोशिओ यांच्या फोनला प्रतिसादही देत नाही. त्यांच्या दोन माजी बायकांबरोबर काहीही संपर्क नाही. दोघींबरोबरही त्यांचा घटस्फोट झाला आहे. त्यांना तीन मुलंही आहेत.\n\nतोशिओ यांना बायका पोरं असती तर परिस्थिती वेगळी असती का असा प्रश्न मी त्यांना विचारला. माझ्या प्रश्नाला त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. \n\n\"ते जर मला आधार द्यायला असते तर मी हे सगळं केलं नसतं.\" तोशिओ सांगतात. \n\nप्रत्यक्ष तुरुंगातील परिस्थिती \n\nजपान सरकारने तुरुंगाची क्षमता वाढवल्याचं निरीक्षण मायकेल न्युमन नोंदवतात. तसंच महिला सुरक्षारक्षकांची संख्याही वाढवली आहे. कारण गेल्या काही काळात महिला गुन्हेगारांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. तसंच तुरुंगातील लोकांचा वैद्यकीय खर्चही वाढला आहे. \n\nतसंच तिथल्या तुरुंगात आणखी काही बदल झाले आहेत. टोकियोच्या बाहेर फुचू येथे मला दिसलं की तेथील एक तृतीयांश कैदी 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत. \n\nजपानच्या तुरुंगात परेड असते. परेड आणि आरडाओरडही असते. पण या कवायतीची अंमलबजावणी करणं दिवसेंदिवस कठीण होतंय. प्रत्येक तुकडीत एक-दोन ज्येष्ठ नागरिक होते. एक कुणीतरी कुबड्या घेऊन होता.\n\nतुरुंगातील कैदी वर्गात बसलेले असताना\n\n\"आम्हाला इथल्या सोयीसुविधा सुधारायच्या आहेत.\" असं तुरुंगातील शिक्षण विभागाचे प्रमुख मसाता येझावा सांगतात. \"आम्ही जिन्यांवर हात धरायला रेलिंग लावलं आहे. त्यांच्यासाठी विशेष प्रसाधनगृहं बांधली आहेत. वृद्ध गुन्हेगारांसाठी वेगळे वर्ग भरतात.\" \n\nत्यांनी एक वर्गात दाखवलं. The Reason I was Born, All about the meaning of life या एका लोकप्रिय गाण्याचं कराओके वाजवण्यात आलं. तिथल्या कैद्यांनाही गाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. त्यांच्यापैकी तर काही कैदी खूप भावूक झाले.\n\n\"खरं आयुष्य, खरा आनंद तुरुंगाच्या बाहेर आहे, हे दाखवायला आम्ही गातो,\" यझावा सांगतात. \"तरी त्यांना असं वाटतं की तुरुंगातलं आयुष्य चांगलं आहे आणि ते इथेच पुन्हा पुन्हा परत येतात.\"\n\nपण न्युमन यांच्या मते कोर्टाची फी भरण्यापेक्षा वृद्ध पालकांची काळजी घेणं खिशाला परवडणारं..."} {"inputs":"...ेला होता, असा दावा करण्यात आला. ही नावं कोर्टात सादरही करण्यात आली. \n\n3 वर्षाची कैद\n\n2012ला पाकिस्तानातून हामिद अन्सारी बेपत्ता झाल्यानंतर पेशावरच्या उच्च न्यायालयात फौजिया यांनी वकिलांच्या माध्यमातून हामिदचा ताबा मिळावा यासाठी हेबस कार्पस याचिका दाखल केली. पाकिस्तानच्या संरक्षण खात्याने हामिद यांना सुरक्षा संस्थांनी ताब्यात घेतलं आहे आणि त्यांच्या विरोधात लष्करी न्यायालयात कारवाई सुरू आहे, अशी माहिती दिली. फेब्रुवारी 2016मध्ये एक लष्करी न्यायालयाने हामिद अन्सारीला हेरगिरीच्या आरोपाखाली 3 वर्षां... उर्वरित लेख लिहा:","targets":"ातून जीनत यांची सुटका करण्यात आली असं बेपत्ता व्यक्तींसाठीच्या आयोगाचे प्रमुख न्यायाधीश जावेद इक्बाल यांनी सांगितलं. \n\nसुटका झाल्यानंतर जीनत आणि त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही. प्रसारमाध्यमांशी बातचीत केलेली नाही. \n\nहामिद यांची सुटका \n\nहामिद अन्सारी यांची तीन वर्षांची शिक्षा 16 डिसेंबरला पूर्ण झाली. या दिवसानंतर त्यांना अटकेत ठेवण्याचा अधिकार प्रशासनाला नाही. \n\nहामिद यांच्या शिक्षेचा कालावधी 16 डिसेंबरला संपणार असल्याने त्यांच्या मायदेशी परतण्यासंदर्भातील कागदपत्रांची पूर्तता प्राधान्याने करावी अशी याचिका हामिद यांचे वकील काजी महमूद अन्वर यांनी दाखल केली होती. जेणे करून हामिद यांना अडथळ्यांविना भारतात परतता येईल. \n\nहामिद यांच्या आईवडिलांनी लिहिलेलं पत्र\n\nया याचिकेवर पेशावर उच्च न्यायालयाने आदेश देताना पाकिस्तान सरकारला नोटीस देत सुटकेची कागदपत्रं तयार करण्याचे आदेश दिले होते. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर भारत-पाकिस्तान कराराअंतर्गत त्याच दिवशी वाघा बॉर्डरवर हामिद यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या हवाली करावे अशा सूचना देण्यात आल्या होत्या. \n\nकाजी महमूद यांच्या मते गेल्या शनिवारी मरदान जेलचे अधीक्षक आणि लष्कराच्या दोन गुप्तचर अधिकाऱ्यांची भेट झाली. त्यानंतर हामिद यांच्या सुटकेसंदर्भात आणखी एक याचिका पेशावर उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. \n\nलष्करी गुप्तचर यंत्रणांकडून अनुमती मिळाल्यानंतर हामिद यांच्या परतीच्या प्रवासासंदर्भात कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी भारतीय दूतावासाशी संपर्क करण्यात आला असं पाकिस्तान सरकारने उच्च न्यायालयाला सांगितलं. \n\nहामिद यांच्या सुटकेसाठी त्यांच्या आईवडिलांनी प्रचंड प्रयत्न केले.\n\nभारत आणि पाकिस्तान यांच्यादरम्यान कैद्यांच्या अदलाबदलीसाठी 2008 मध्ये एक करार झाला होता. शिक्षेचा कालावधी पूर्ण करणाऱ्या कैद्यांना वाघा बॉर्डरवर समोरच्या अधिकाऱ्यांकडे सोपवलं जातं. एखाद्या कैद्याचे परतीची कागदपत्रं तयार नसतील तर एका महिन्याच्या आत सगळ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात येते. \n\nहामिद अन्सारी यांची कागदपत्रं तयार असल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. \n\nसुटकेसाठी आतूर हामिद अन्सारी\n\n''दोन्ही देशांच्या सरकारांनी हमीद यांच्या प्रकरणाकडे मानवाधिकारांच्या दृष्टीने बघावं. करतारपूर कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली. दोन्ही देशातले दुरावलेले संबंध थोडं निवळताना दिसत आहेत. मानवतेच्या..."} {"inputs":"...ेली. या तरुणाला ऑनलाईन फ्रॉडमध्ये 18 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. \n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी 6 महिने या प्रकरणाचा तपास केला आणि त्यानंतर या कॉल सेंटरचं लोकेशन शोधून काढलं. शिवाय आयपी अॅड्रेस, व्हॉट्सअॅप डेटा आणि फोन कॉल्सचीही माहिती घेण्यात आली. ही वेबसाईट 'Go Daddy'च्या डोमेनवर रजिस्टर होती. \n\nकोलकात्यातील अलीपूरमध्ये पोलिसांनी छापा टाकला.\n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या मुलींपैकी अनेकींनी महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केलेलं नव्हतं. \n\nविशाखापट्टणम पोलिस... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ये एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, \"या नेटवर्कचं जाळं देशभरात पसरलं आहे. यातून हजारो लोकांना कोट्यवधींचा गंडा घालण्यात आल्याचा अंदाज आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले होते, \"मी खूप सुदैवी आहे की मला वंशवादाचा फारसा सामना करावा लागलेला नाही. मात्र, एक घटना माझ्या मनातून जात नाही.\"\n\n\"मी माझ्या धाकट्या बहीण-भावासोबत बाहेर गेलो होतो. मी तेव्हा लहान होतो. कदाचित 15-17 वर्षांचा असेल आम्ही एका फास्ट फूट रेस्टोरंटमध्ये गेलो आणि मी त्यांना सांभाळत होतो. काही लोक तिथे बसले होते आणि पहिल्यांदाच वाईट शब्दांचा सामना केले. तो एक 'पी' शब्द होता.\"\n\nमात्र, आजच्या ब्रिटनमध्ये त्याची कल्पनाही करता येत नसल्याचंही ते सांगतात.\n\nसाजिद जाविद यांचे पंतप्... उर्वरित लेख लिहा:","targets":"श्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेल्या नाही. मात्र, आहे ती परिस्थिती कायम ठेवण्यासाठी लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल म्हणजेच प्रत्यक्ष सीमारेषा ही संज्ञा वापरली गेली. मात्र, ही सीमारेषा निश्चित नाही. दोन्ही देश वेगवेगळ्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा दाखवत असतात. \n\nभारत आणि चिनी सैनिक\n\nया प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर अनेक हिमनद्या, बर्फाचं वाळवंट, डोंगर आणि नद्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या अनेक भागातून बऱ्याचदा भारत-चीन जवानांच्या चकमकीच्या बातम्या येत असतात. \n\nपँगॉन्ग त्सो तलाव\n\n134 किमी लांब पँगॉन्ग त्सो तलाव हिमालयात समुद्रसपाट... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेल्या एका करारात दोन्ही राष्ट्रांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा मान्य करण्याचं आणि त्या भागात कुठलंही बांधकाम न करण्याचं मान्य केलं आहे. मात्र, चीनने आपल्याकडच्या भागात याआधीच आवश्यक सैन्य उभारणी केली आहे आणि आता मात्र आहे ती परिस्थिती कायम ठेवावी, असं चीनचं म्हणणं आहे. मात्र, आपली बाजूही बळकट करण्यासाठी भारतालाही लष्करी बांधकाम करायचं आहे. \n\nडोकलाम\n\n2017 साली डोकलामवरून भारत आणि चीन यांच्यात बराच वाद झाला होता. 70-80 दिवस हा वाद पेटला होता. अखेर चर्चेतून त्यावर तोडगा काढण्यात आला होता. \n\nडोकलामच्या पठारी भागात चीनने रस्ता बांधण्याचं काम सुरू केलं होतं. त्याला भारताने विरोध केल्यामुळे हा वाद पेटला होता. \n\nचिनी सैनिक\n\nडोकलाम खरंतर चीन आणि भूटान या दोन देशातल्या वाद आहे. मात्र, हा भूभाग सिक्कीमच्या सीमेजवळ आहे आणि हा ट्राय-जंक्शन प्वाईंट आहे. भूटान आणि चीन दोन्ही या भागावर आपला हक्का सांगतात. भारत भूटाच्या दाव्याचं समर्थन करतो.\n\nहा भूभाग सामरिकदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. चीनने डोकलाममध्ये रस्ता बांधला असता तर ईशान्य भारताला देशाशी जोडणाऱ्या 20 किमीच्या चिकन्स नेक या मार्गापर्यंत पोहोचणं चीनसाठी सुलभ झालं असतं. तशा परिस्थितीत हा मार्ग बंद करून चीनने ईशान्य भारत ताब्यात घेण्याचा प्रयत्नही केला असता, अशी चिंता भारताला होती. \n\nतसंच भारतीय लष्करातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, डोकलामच्या जवळ असणाऱ्या सिक्कीममधून भारत चीनच्या कुठल्याही प्रयत्नांना हाणून पाडू शकतो. शिवाय सीमेवर हिमालयात हाच एकमेव असा भूभाग आहे ज्याचं भौगोलिकदृष्ट्या भारतीय लष्कराला चांगलं ज्ञान आहे. हा भाग उंचावर असल्याने त्याचा भारताला फायदा आहे. तर चीनी सैन्य भारत आणि भूटान यांच्यात अडकू शकते.\n\nतवांग\n\nअरुणाचल प्रदेशातल्या तवांग भागावर कायमच चीनचा डोळा राहिला आहे. \n\nतवांग तिबेटच्या भाग असल्याचं चीनचं म्हणणं आहे. तवांग आणि तिबेटमध्ये बरंच सांस्कृतिक साम्य आहे आणि तवांग बौद्धांचं मुख्य धार्मिक ठिकाण असल्याचं चीनच म्हणणं आहे. \n\nत्यामुळेच तवांगवर ताबा मिळवून बौद्धांच्या प्रमुख धार्मिक स्थळांवर ताबा मिळवण्याचा चीनचा प्रयत्न असल्याचं म्हटलं जातं. \n\nदलाई लामा यांनी तवांगच्या मॉनेस्ट्रीचा दौरा केला, त्यावेळी चीनने याचा जोरदार विरोध केला होता. \n\n1914 साली ब्रिटीश भारत आणि तिबेट यांच्या प्रतिनिधींमध्ये करार झाला होता. त्यावेळी अरुणाचल प्रदेशातल्या उत्तरेकडचा तवांग..."} {"inputs":"...ेल्या राजकारणी\n\nप्रतिभा पाटलांमधील राजकीय गुण हेरले ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी. प्रतिभा पाटलांच्या राजकीय प्रवेशासही यशवंतराव चव्हाण कारणीभूत होते, असं म्हटलं तरी अतिशयोक्ति ठरणार नाही.\n\nप्रतिभा पाटलांच्या संकेतस्थळावरच यासंदर्भात एक किस्सा आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात पार पडलेल्या राजपूत समाजाच्या मेळाव्यात प्रतिभा पाटील यांचं एक भाषण झालं. या कार्यक्रमाला यशवंतराव चव्हाण उपस्थित होते.\n\nराज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा विषयात एमए केलेल्या प्रतिभा पाटलांच्या अभ्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांचं लग्न झालं. त्यांचा मुलगा रावसाहेब शेखावत आमदार होते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेळ यायचा त्यांचा काहीही विचार नाही.\n\n\"मी आयुष्यभर पोलिसच राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईन.\"\n\nमॉडेलिंगच्या छंदामुळे लोक पोलीस अधिकारी म्हणून सिरीयसली घेत नाहीत असं वाटलं का?\n\nमहिलांना अनेकदा कमी लेखलं जातं, एखादी महिला दिसायला सुंदर नसेल, छान कपडे घालत नसेल किंवा मेक-अप करत नसेल तर 'बहनजी' म्हणून हिणवलं जातं तर एखादी महिला आपल्या दिसण्याकडे विशेष लक्ष देत असेल तर 'हिला काय काम जमणार, नुस्ती बाहुली आहे,' म्हणत अपमान केला जातो.\n\nअशावेळेस एक पोलीस अधिकारी आणि मॉडेल, सौदर्यवती या दोन भूमि... उर्वरित लेख लिहा:","targets":"घरात दिसते. त्यामुळे पोलीस सून म्हटलं की ते घाबरतात आणि नको म्हणतात.\"\n\nपल्लवी जाधव यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आहे आणि पुढेही महिलांच्या हक्कासाठी त्यांना काम करायचं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेळाव्यात जाहीर केलं. \n\nत्यांचे बंधू विशाल पाटील यांनी मात्र आपल्याकडे उमेदवारीसाठी अजूनही 10 दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर काही निर्णय झाला नाही तर अपक्ष निवडणूक लढवायची की नाही, याचा निर्णय जेव्हाचा तेव्हा घेऊ, असं ते रविवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले. \n\nसांगली लोकसभा मतदारसंघ हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडला जाईल, अशी चर्चा आहे. तर काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांनी याला विरोध केला आहे. \n\n\"जर प्रतीक पाटील काँग्रेस सोडत असतील तर ती काँग्रेसची एक प्रकारे सुटकाच म्हणावी लागेल,\" अशी प्रतिक्रिया 'ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"दादांच्या वारसदारांना समजून घेता आल्या नाहीत, असंही भोसले म्हणाले. \n\nगट जिवंत ठेवण्यासाठीची खेळी?\n\nविशाल पाटील आणि मदन पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील सांगली विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत तर लोकसभा निवडणुकीसाठी प्रतीक पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट होतं. पण आता जर दावा सोडला तर नंतर काही मिळणार नाही, या भावनेतून प्रतीक पाटील यांनी खेळलेली ही खेळी असू शकते, अशी प्रतिक्रिया काँग्रेसशी संबंधित एका व्यक्तीने दिली.\n\nसांगलीच्या काँग्रेसमध्ये मदन पाटील यांच्या निधनानंतर आमदार विश्वजीत कदम आणि मोहन कदम यांचा गट अधिक प्रबळ झाल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nदादा घराणे आणि दादाविरोधक\n\nजनता पक्षाच्या राजवटीत काँग्रेसविरोधी वातावरणात काँग्रेसच्या बाजूने राहिलेले दादा काँग्रेस नेतृत्वाशी मतभेद झाल्यानंतर रेड्डी काँग्रेससोबत राहिले. 1978ला रेड्डी काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस असे संयुक्त आघाडीचे सरकार सत्तेत आले होते.\n\nपण मंत्रिमंडळातील सहकारी शरद पवार यांनी बंडखोरी केल्याने वसंतदादांचे सरकार कोसळले. त्यातून वसंतदादा विरुद्ध यशवंतराव चव्हाण, शरद पवार, राजारामबापू पाटील असा संघर्ष महाराष्ट्राने पाहिला आहे. हा संघर्ष पुढच्या पिढ्यांतही दिसला.\n\nसांगलीच्या राजकारणात आजही हे प्रवाह ठळक दिसतात. राजारामबापू पाटील यांचे पुत्र जयंत पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांचा दादा कुटुंबीयांशी झालेला टोकाचा संघर्ष जिल्ह्याने पाहिलेला आहे.\n\n2008 साली सांगली कुपवाड, मिरज महापालिकेत मदन पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचा पराभव जयंत पाटील यांनी केला होता. त्यासाठी जयंत पाटील यांनी सर्व विरोधी पक्षांची मोट बांधली होती, यात भाजप आणि शिवसेनाही सहभागी झाली होती.\n\n2013 ला मदन पाटील यांनी एकहाती महापालिका जिंकली होती. त्यानंतर 2018ला मात्र भाजपने महापालिकेत सत्ता मिळवली आहे. \n\nजिल्ह्यातील वसंतदादा विरुद्ध वसंतदादा विरोधक हा टोकाचा संघर्ष, हा पदरही या राजकीय घडामोडींमागे आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेळी याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले होते.\n\nबहुमतापेक्षाही जास्त आकडे असलेल्या भाजपसमोर आपलं आव्हान टिकवून ठेवण्याचं आव्हान त्यावेळी शिवसेनेसमोर होतं आणि पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाली. \n\nत्यातच हिंदुत्व, राम मंदिर तसंच इतर विषयांवरून भाजपवर टीका केल्यानंतर शिवसेनेनं भाजपसोबतच युती केली होती. या भूमिकेवरून शिवसेनेला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. राम मंदिराच्या प्रश्नाचं केवळ राजकारणच केलं का, असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यातच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका तोंडावर ... उर्वरित लेख लिहा:","targets":"कारनं स्थापन केली आहे.\n\nत्यातच सुप्रीम कोर्टानं अयोध्येचा निकाल दिल्यानं मंदिर बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परिणामी या मुद्द्यावरून भाजपला खिंडीत गाठता येणं किंवा त्यांचं तोंड बंद करता येणं शक्य नाही.\n\nमग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सत्ता स्थापन केल्यानंतरही आपण हिंदुत्वाला विसरलेलो नाही हे दाखवण्याची संधी या दौऱ्यातूनच मिळू शकते. \n\nअर्थात अयोध्येचा निकाल (9 नोव्हेंबर 2019) लागल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा रामाच्या दर्शनाला जाणार असल्याचं जाहीर केलं होतं. पण त्याच दरम्यानच्या काळात त्यांची काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर राज्यात सत्ता स्थापनेसाठी पडद्यामागून चर्चा सुरू होती. ( राज्यात 24 ऑक्टोबररोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल लागले होते.)\n\nश्रेयासाठी तीन दौरे? \n\n\"राम मंदिराचं आंदोलन फक्त आरएसएस, विहिंप आणि भाजपचं नव्हतं तर शिवसेनेनंही या आंदोलनात सहभाग घेतला होता. बाळसाहेब ठाकरेंची तीच भूमिका होती. त्याची लोकांना आठवण करून देण्यासाठीच उद्धव ठाकरे सतत अयोध्येला येत आहेत,\" असं ज्येष्ठ पत्रकार रामदत्त त्रिपाठी यांना वाटतं. \n\nरामदत्त त्रिपाठी गेल्या अनेक वर्षांपासून अयोध्या मुद्द्याचं वार्तांकन करत आहेत. \n\nबाळासाहेब ठाकरे कधी अयोध्येला आले नव्हते. पण त्यावेळी भाजप त्यांचा सहकारी पक्ष होता. आता मात्र भाजप शिवसेनेचा प्रतिस्पर्धी पक्ष आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला त्यांचा हिंदुत्ववादी समर्थक पूर्णपणे भाजपमध्ये जाऊ नये याची सध्या उद्धव ठाकरे यांना चिंता आहे. तसंच उद्या जेव्हा राम मंदिर बनेल तेव्हा त्याचं श्रेय शिवसेनेला सुद्धा मिळालं म्हणून ते सतत अयोध्येला येत आहेत, असं कारण त्रिपाठी उद्धव ठाकरे यांच्या तिन्ही दौऱ्यांच्या मागे सांगतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेळी रशियाची दुरावस्था झालेली. रशियाचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बोरीस येल्त्सिन हे नेहमी मद्यधुंद अवस्थेत असायचे आणि कामाकडे त्यांचे फारसे लक्ष नसे. \n\nसेनिया सोबचॅक, पुतिन आणि नारुसोव्हा\n\nयेल्त्सिन यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांनी विचार केला की आपण येल्त्सिन यांचा राजकीय वारस म्हणून पुतिन यांची निवड करू. कारण त्यावेळी पुतिन यांच्याबद्दल कुणालाच फारसं काही माहीत नव्हतं आणि पुतिन यांची प्रतिमा अगदी उजळ होती. \n\nपुतिन हे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उभे राहिले. त्यांच्या निवडणुकीचा प्रचार सुरू... उर्वरित लेख लिहा:","targets":"भरासाठी मानलं की सोबचॅक यांची हत्या झाली, तर त्यामागे काय कारण असेल? पुतिन यांच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, त्यांचे प्राण गेले असावेत असं समजणाऱ्यांचा एक गट आहे. अर्थात हा केवळ संशय आहे. पण मी यावर आता विचार करतोय. \n\nमी नारुसोव्हा यांना विचारलं, \"तुम्ही तुमच्या पतींचे पोस्टमार्टम व्हावे अशी मागणी केली होती. त्याचं काय झालं?\" \n\nनारुसोव्हा यांनी वैद्यकीय तपासणी करून घेतली होती पण हा अहवाल त्यांनी कधीच जाहीर केला नाही. त्यांनी या अहवालाची कागदपत्रं रशियाबाहेर एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली आहेत. या कागदपत्रांबाबत आपल्याला काही बोलायचं नाही असं त्या वारंवार सांगतात. \n\nव्लादिमीर पुतिन\n\nमी त्यांना फार आग्रह केला. मी त्यांना म्हणालो, \"असं वाटतंय तुमच्याकडे एखादी इन्श्युरन्स पॉलिसी आहे?\" \n\n\"तुम्ही या गोष्टीकडे तसंही पाहू शकतात,\" असं त्या म्हणतात.\n\n\"तुम्हाला कशाची भीती वाटते का? असं मी त्यांना विचारलं, तुमचं किंवा तुमच्या मुलीच्या जीवाचं बरंवाईट होईल असं तुम्हाला वाटतं का?\"\n\nकाही क्षणासाठी त्या थांबल्या आणि म्हणाल्या... \n\n\"या देशात राहणं खूप भीतीदायक आहे, आणि जेव्हा तुम्ही इथल्या व्यवस्थेच्या विरोधात असतात तेव्हा तर ती भीती अधिकच वाढते.... हो खरं आहे मला भीती वाटते... \"\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेळी सुमारे 140 ग्रॅम इतकं आहे.\n\nदुसरी चिंता पाऱ्याशी संबंधित आहे. हा न्यूरोटॉक्सिन प्रकारातला घटक नाळेमधून जाऊन बाळाच्या वाढीवर परिणाम करू शकतो. \n\nपारा शरीरात जाणं आणि कर्करोग, मधुमेह व हृदयविकार होणं यांच्यात असंख्य दुवे आहेत. भाज्यांसारख्या इतर अन्नपदार्थांमध्येही पारा आढळत असला, तरी एका सर्वेक्षणातील 78 टक्के सहभागी लोकांच्या शरीरात माशांमधून व समुद्री खाद्यातून पारा आल्याचे आढळले होते.\n\nमाशांमध्ये पाऱ्याची पातळी इतकी जास्त असते की अमेरिकेच्या अन्न व औषधं प्रशासनाने गरोदर लोकांना काही लोकप्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"ओमेगा-3 प्रकारच्या मेदाम्लांचा समावेश असतो.\n\nओमेगा-3 चे वनस्पतींशी संबंधित काही स्त्रोत म्हणजे अंबाडीच्या बिया व अक्रोड- ते तिसळ्या प्रकारच्या एएलएने संपन्न असतात. वनस्पतींपासून मिळणाऱ्या ओमेगा-3 मेदाम्लांनी होणारे आरोग्यविषयक लाभ आणि ईपीए व डीएचए यांच्यामुळे होणारे लाभ समतुल्य असतात, असा निष्कर्ष 2014 सालच्या एका अभ्यासात काढण्यात आला होता, पण त्याला आधार देणारं संशोधन अजून झालेलं नाही. परंतु, शेवाळातून मिळणारे पूरक घटक व खाण्यायोग्य समुद्री शेवाळ यांमध्ये ईपीए व डीएचए दोन्ही आढळतात.\n\n\"मानवी चयापचय क्रियेमध्ये ईपीए व डीएचए या दोन्हींच्या अनेक महत्त्वाच्या भूमिका असतात, पण हे घटक आपण आपल्या शरीरातच पुरेशा परिणामकारकतेने निर्माण करू शकत नाही, त्यामुळे आपल्या आहारामध्ये त्यांना जागा करून देणं खरोखरच महत्त्वाचं आहे,\" असं नेपियर सांगतात.\n\nआपला मेंदू, दृष्टिपटल व इतर विशेष तंतूंमध्ये डीएचए मुबलक आढळतं. ईपीएसोबत डीएचए हे मेदाम्ल शरीरातील जळजळीशी लढायला उपयुक्त ठरतं. ही जळजळ हृदयविकार, कर्करोग व मधुमेह यांची जोखीम वाढवणारी असते.\n\n\"समुद्री ओमेगा-3चे शरीरावरील परिणाम कोणते आहेत, हे दाखवणारी लोकसंख्याधारित आकडेवारी सातत्यपूर्ण व सक्षम आहे. ईपीए व डीएचए यांचं जास्त सेवन करणाऱ्या लोकांमध्ये हृदयविकारासारखे आजार आढळण्याची व त्यात त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता कमी असते,\" असं इंग्लंडमधील साउदम्प्टन विद्यापीठातील मानवविकास व आरोग्य विभागाचे प्रमुख फिलिप काल्डर म्हणतात.\n\nओमेगा-3 मिळवत असतानाच पाऱ्यापासून होणारा धोका टाळण्याचा एक मार्ग म्हणजे मत्सतेलाचा पूरक अन्न म्हणून वापर करावा. परंतु, ओमेगा-3 पूरक अन्नाचे आरोग्यावर कोणकोणते परिणाम होतात, यासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने अलीकडेच संशोधन करण्यात आलं, त्यानुसार तेलकट मासा खाण्यासारखा परिणाम अशा पूरक खाद्यातून होत नाही.\n\n\"आपली शरीरामध्ये विशिष्ट पोषक पदार्थाच्या किंवा घटकाच्या एका तुकड्यावर नव्हे, तर संपूर्ण अन्नावर चयापचय क्रिया पार पडते,\" असं नेपियर सांगतात.\n\n\"याचा आपल्या तब्येतीवर खूपच लहानसा लाभदायक परिणाम होतो, असं आम्हाला आढळलं. उदाहरणार्थ, हृदयविकाराने मरण येण्याचा धोका कमी होतो,\" असं ईस्ट अँग्लिआ विद्यापीठातील प्रपाठक व जागतिक आरोग्य संघटनेच्या उपरोक्त अभ्यासातील एक संशोधक ली हूपर सांगतात.\n\nसुमारे 334 लोकांनी चार ते पाच वर्षं ओमेगा-3 पूरक खाद्याचं सेवन केलं, तर..."} {"inputs":"...ेव सिंग यांना लिहलेल्या पत्रात याचे निर्देश मिळतात.\n\nजुनागड संस्थानाच्या प्रकरणानंतर सरदार पटेल यांची भूमिका बदलली.\n\nसरदार यांनी पत्रात लिहलं होतं की, काश्मीर जर इतर कुठल्या देशाचं अधिपत्य स्वीकारत असेल तर ते ही बाब स्वीकारण्यास तयार आहेत.\n\nतथापी याच पुस्तकात गांधी हे पण म्हणतात की, पाकिस्तानबरोबर जाण्याविषयी जुनागडच्या नवाबांची विनंती पाकिस्ताननं स्वीकारली असल्याचं जेव्हा सरदार पटेल यांना कळालं, तेव्हा सरदार पटेल यांचं काश्मीरविषयीचं मत बदललं.\n\nआणि नेहरूंना राग आला\n\nसरदार यांच्या बदललेल्या भूमि... उर्वरित लेख लिहा:","targets":"षयात प्रवेश केला. आणि त्यानंतर सरदार पटेल यांनी काश्मीरप्रती आपली भूमिका स्पष्ट केली.\"\n\nअर्धसत्य आणि राजकारण\n\nवरिष्ठ पत्रकार हरी देसाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"सुरुवातीच्या टप्प्यात काश्मीर जर पाकिस्तानबरोबर जाणार असेल तर सरदार पटेल यांना कुठलीच हरकत नव्हती. अनेक कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख आढळतो.\"\n\n\"जून 1947मध्ये सरदार यांनी काश्मीरच्या महाराजांना एक पत्र लिहलं होतं, काश्मीर जर पाकिस्तानबरोबर जाणार असेल तर भारत त्याला विरोध करणार नाही. पण महाराजा यांना दोन्ही देशांपैकी कुठल्या देशात विलीन व्हायचं याचा निर्णय 15 ऑगस्टच्या आधी घ्यावा लागेल.\"\n\nउर्वीश कोठारी म्हणतात, \"इतिहासातील या घडामोडींची कागदपत्रं उपलब्ध आहेत. तथापी त्यावेळेस घेतलेले निर्णय हे त्या वेळच्या परिस्थितीवर जास्त करून अवलंबून होते.\"\n\nकोठारी पुढे म्हणतात, \"पण राजकारणी हे आपल्याला फक्त अर्धसत्य सांगून राजकारण करत असतात.\" \n\n\"सरदार किंवा नेहरू यांच्या निर्णयांची समीक्षा ही चौकस बुद्धीनं केली गेली पाहीजे. आपण त्यांच्या हेतूवर कदापीही शंका घेतली नाही पाहिजे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेवर CPIMची मुसंडी\n\n#केरळच्या चेंगान्नूर मतदारसंघातल्या पोटनिवडणूक निकालाचा कल स्पष्ट होऊ लागला आहे. मतमोजणीच्या पहिल्या काही फेऱ्यांमध्ये CPIMने 14229 मतांनी आघाडी घेतली आहे.\n\nसकाळी 11.40 - कर्नाटकातील एका जागेवर काँग्रेस आघाडीवर\n\n#कर्नाटकातल्या राजराजेश्वरी नगर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारानं 46218 मतांची आघाडी घेतली आहे.\n\nसकाळी 11.35 - पालघरमध्ये भाजपच्या गावितांना 17 हजारांची आघाडी\n\n#पालघर : मतमोजणीच्या नवव्या फेरीनंतर भाजपचे राजेंद्र गावित यांनी 17843 मतांची आघाडी घे... उर्वरित लेख लिहा:","targets":"्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेवर गोळेगाव आहे. गावात प्रवेश करतानाच दूरवरून कोरडाठाक पडलेला तलाव नजरेस पडतो. याच तलावाच्या पात्रात हातपंपावर काही महिला कपडे धुताना दिसतात. थोडं पुढे एका विहिरीवर हेच चित्र.\n\nगावाला मिळणारं टँकरचं पाणी या विहिरीत आणून टाकलं जातं. याच ठिकाणी झुंबरबाई धोंदे भेटल्या. \"इथं पाण्याचा फार त्रास आहे. दवाखान्यात नेलं तरी हातपाय गळून जातात,\" त्या तक्रार करतात.\n\n\"पाणी एकदम चिकट असतं. या पाण्याने हगवण लागते. गोळेगावात पुष्कळ जणांना हा त्रास आहे. काहीतरी करा. आम्ही मरायला लागलो.\"\n\nविहीरींमध्ये टँकरने पाणी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेवलं होतं. \n\nसोव्हिएत संघ रासायनिक हत्यारांचा वापर करत आहे वा नाही यावरही CIA स्थलांतरित पक्ष्यांच्या मदतीने लक्ष ठेवायची. \n\nकुत्र्यांनाही अशाच प्रकारचं प्रशिक्षण देण्यात येई. पण याविषयीची आणखी माहिती उपलब्ध नाही. 'एकॉस्टिक किटी' नावाच्या मोहीमेमध्ये एका मांजरीवर एक असं उपकरण लावण्यात आलं होतं जे आवाज ऐकून रेकॉर्ड करू शकत असे असं एका जुन्या रिपोर्टमध्ये म्हटलंय. \n\nदुसऱ्या देशांच्या बंदरांवर पाळत ठेवण्यासाठी सीआयएने डॉल्फिन्सचा वापर केल्याचा उल्लेख 1960च्या फाईल्समध्ये आहे. पश्चिम फ्लोरिडामध्ये ड... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता. जर कोणाला त्यांच्यावर संशय आला, आणि त्यांनी कबुतरांना ठार मारलं तर संपूर्ण मोहीमेत उलथापालथ झाली असती. \n\nया कबुतरांना अतिशय गुप्त पद्धतीने सोव्हिएत संघात सोडण्यात येत असे. जहाजातून लपवून त्यांना मॉस्कोला नेण्यात येईल. त्यानंतर या कबुतरांना कोणाच्यातरी कोटखाली लपवून किंवा कोणत्यातरी कारच्या टपात भोक करून बाहेर सोडण्यात येई. \n\nचालत्या गाडीच्या खिडकीतूनही कबुतरांना बाहेर सोडण्याचा प्रयत्नही केला जात असे. यानंतर हे कबुतर आपल्या टार्गेटजवळ जाई आणि तिथलं काम पूर्ण झाल्यानंतर त्याला शिकवल्याप्रमाणे आपल्या घरी परते. \n\nलेनिनग्राडमध्ये समुद्री जहाजांच्या समूहाला लक्ष्य करण्यात आल्याचं सप्टेंबर 1976मधल्या एका मेमोमध्ये म्हटलं आहे. इथे सगळ्यात आधुनिक सोव्हिएत पाणबुड्या तयार करण्यात येत. \n\nपण या 'हेर' कबुतरांनी CIAला किती गुप्त माहिती दिली आणि याने सीआयएचा किती फायदा झाला, हे सगळं मात्र अजूनही एक मोठं रहस्य आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेवी यांची मुलगी पूजा सांगत होती, \"जितेंद्र थोडंफारच बोलू शकत होता. ज्याच्यासोबत भांडण झालं होतं त्याचंच नाव तो घेत होता. त्याला बोलता येत नव्हतं. पण, तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. काय बोलतोय, ते फार काही कळत नव्हतं.\"\n\nती सांगते, \"जितेंद्रला घराबाहेर कोण सोडून गेलं, माहिती नाही. त्याची बाईक जवळच उभी होती. बाईकची किल्ली त्याच्या खिशात होती.\"\n\nतपासाचे आदेश\n\nघटनेच्या नऊ दिवसांनंतर हॉस्पिटलमध्ये जितेंद्रचा मृत्यू झाला. भाऊ गेल्याच्या दुःखात सतत रडून रडून पूजाचा आवाज बसला होता. \n\nवेगवेगळ्या कलमांखाली... उर्वरित लेख लिहा:","targets":". पैसा आहे. त्याच्या लिंक्स आहेत. दुसरीकडे एक छोटसं एका खोलीत राहणारं कुटुंब आहे. कुटुंबाची आर्थिक घडी जरा बरी असती तर या लोकांनी आवाज उठवलाही असता. मात्र, तसं नाही. मुलाच्या वडिलांचा मृत्यू झालाय. त्यामुळे इतरांना वाटलं एका कुटुंबासाठी शत्रुत्व कशाला ओढावून घ्या.\"\n\nबासणगावात जवळपास 50 कुटुंब आहेत. यातले 12-13 दलित आहेत. हीच परिस्थिती आसपासच्या इतर गावांची आहे. \n\nउत्तराखंडमध्ये 19% दलित आहेत. राज्याच्या अनुसूचित जाती आयोगानुसार त्यांच्याकडे दरवर्षी दलितांवरील अत्याचाराची 300 प्रकरणं येतात. खरा आकडा तर याहून जास्त आहे. \n\nकोण होता जितेंद्र?\n\nजितेंद्र बाजगी समाजातला होता. या समाजातले लोक लग्न किंवा इतर शुभप्रसंगात ढोल किंवा इतर वाद्य वाजवतात. \n\nजितेंद्रला ओळखणारे सांगतात की जितेंद्र शांत स्वभावाचा आणि मितभाषी होता. \n\nपाच वर्षांपूर्वी वडिलांच्या निधनानंतर सातवीत असलेल्या जितेंद्रला शाळा सोडावी लागली. \n\nतणावपूर्ण वातावरण\n\nबासणगाव, कोट आणि आसपासच्या इतर गावातल्या दलितांमध्ये जितेंद्रच्या मृत्यूमुळे संताप आहे. \n\nकाही आपला संताप उघडपणे व्यक्त करतात. मात्र, बहुतांश लोक शांतच आहेत. \n\nया भागातले सवर्ण या प्रकरणाला जातीशी जोडत नाहीत. \n\nएकाने म्हटलं, \"लग्नात थोडाफार वाद झाला असेल ज्याचं वाईट वाटल्याने जितेंद्रने आत्महत्या केली असावी.\"\n\nजितेंद्रची आई\n\nदुसऱ्याने सांगितलं, \"जितेंद्रने मारहाणीची नामुष्की ओढावू नये, यासाठी कंपवाताच्या 20-30 गोळ्या घेतल्या. त्यामुळेचा त्याचा मृत्यू झाला.\"\n\nजितेंद्रला गेल्या चार वर्षांपासून कंपवाताचा त्रास होता. तो आयुर्वेदिक उपचार घेत होता. मात्र, जितेंद्रचे कुटुंबीय सांगतात की जितेंद्रने गोळ्या घेतल्या नव्हत्या. \n\nजितेंद्रच्या घराबाहेर बाईकवर उभ्या एका सवर्णाने जितेंद्रच्या मृत्यूच्या कारणांवर प्रश्न उपस्थित करताच तिथेच उभा असलेला एक दलित तरुण भयंकर संतापला आणि मोठमोठ्याने त्याचं म्हणणं खोडून काढू लागला. \n\nसोशल मीडियावरही या घटनेची चर्चा सुरू आहे. तिथेही अनेक सवर्णांनी जातीमुळे जितेंद्रचा मृत्यू झाला असावा, याचा इनकार केला आहे. \n\nजितेंद्रच्या मृत्यूबद्दल त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये काय लिहिलंय, हे स्पष्ट नाही. \n\nडेहरादून पोलीस मुख्यालयातल्या एका सवर्ण कर्मचाऱ्याने टोमणा मारण्याच्या स्वरात सांगितलं, \"अच्छा तर दलिताचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनला आहे.\"\n\n'हा कट आहे'\n\nजितेंद्रच्या प्रकरणातले आरोपी..."} {"inputs":"...ेवेगौडा यांचं योगदान मोलाचं आहे. त्यांच्या बोलण्याने या चर्चेला नवा आयाम मिळाला. कृषी क्षेत्राशी त्यांचा ऋणानुबंध आहे असं पंतप्रधान म्हणाले. 2014नंतर पीकविमा योजनेचा लाभ छोट्या शेतकऱ्यांनाही होईल याची आम्ही काळजी घेतली असं पंतप्रधानांनी सांगितलं.\n\nआमच्या प्रत्येक ध्येयधोरणाच्या केंद्रस्थानी छोटे शेतकरी आहेत असं पंतप्रधान म्हणाले. \n\nआधीच्या सरकारींनी देखील हेच कायदे सुचवले होते?\n\nआधीच्या प्रत्येक सरकारने कृषी क्षेत्रातील कायद्यांमध्ये सुधारणा होण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. कृषी क्षेत्राशी सं... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये व्यतीत करता आली हे मी माझं भाग्य समजतो. त्यांच्याविषयी काही लोकांचं बोलणं आणि त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न यामुळे देशाचं भलं होणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.\n\nयुवा वर्गाच्या कल्याणासाठी जेवढा भर आपण आता देऊ, त्याचा भविष्यात फायदा होईल. देशाच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया युवा वर्ग रचेल याची खात्री वाटते असं पंतप्रधान म्हणाले.\n\nनव्या शैक्षणिक धोरणाला ज्या पद्धतीने मंजुरी मिळाली आहे ते कौतुकास पात्र आहे असं पंतप्रधान म्हणाले. \n\nपूर्वोत्तर भारत देशाच्या वाटचालीत निर्णायक भूमिका बजावेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं.\n\nतुमचा सगळा राग माझ्याभोवती केंद्रित याचा मला आनंद आहे. याने तुमचं जगणं शांततामय होईल अशी आहे असं पंतप्रधान म्हणाले.\n\nप्रत्येक कायद्यात सुधारणा होते. चांगलं करण्यासाठी चांगल्या सुधारणा आवश्यक आहेत. प्रत्येक सरकार चांगल्या सूचना स्वीकारतं. यासाठी तयारी करून आपल्याला पुढे जावं लागेल असं पंतप्रधान म्हणाले.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेव्हा विकिपीडिया आपली गुणवत्ता टिकवून ठेवत असते. तिथे कुठलीही हयगय केली जात नाही.\n\nपण संपादन करणाऱ्यांमधील लढाई काही थांबण्याचं नाव घेत नाही.\n\nएका प्रतिक्रियेत कुणीतरी म्हटलं होतं की, \"ही अफवा आहे. ही घटना घडल्याला काहीच पुरावा नाहीय. त्यामुळी घटना इथे समाविष्ट केली जाऊ नये.\"\n\nजिमी सांगतात की, \"विकिपीडियाच्या सुरुवातीच्या काळातच आम्ही विकी प्रोजेक्ट मेडिसिन नावाचा गट स्थापन केला होता. यात डॉक्टर आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा समावेश आहे. हाच गट कोरोनाच्या काळात कोव्हिड-19 चं पेज अचूक ठेवण्याचं काम करतो... उर्वरित लेख लिहा:","targets":"त आलंय.\n\nजेस म्हणतात, डोन्ना स्ट्रिकलँड, जोसलीन बेल बर्नेल यांसारख्या शास्त्रज्ज्ञांचं आयुष्य इतून दूर आहे, असं जेस सांगतात.\n\n4. WWE - सर्वाधिक संपादित पेज\n\nगेली अनेक वर्षे सर्वात जास्त संपादन झालेल्या पेजच्या यादीत जॉर्ज डब्ल्यू बुश यांचंच पेज पहिल्या स्थानी होतं. मात्र, आता या पेजलाही आणखी एका पेजनं मागे टाकलंय, ते म्हणजे WWE पैलवानांच्या पेजने. या पेजचं तब्बल 53 हजारांहून अधिकवेळा संपादन झालंय.\n\nमात्र, इथेही संपदन करणाऱ्यांमध्ये माहितीबाबत खूप वाद असलेला दिसतो.\n\nरिंगमध्ये उतरलेल्या प्रत्येकासाठी त्यांचे चाहते विकिपीडियावर माहिती संपादित करायला येतात.\n\nसंपादकाला वाटत नाही की अमूक माहिती क्षुल्लक आहे आणि ती रद्द करायला हवी, तोपर्यंत ती तिथेच राहते.\n\n5. रंजक शब्दांचा भडीमार\n\nविकिपीडियाचे संस्थापक असलेल्या जिमी यांचंही Inherently funny word हे पेज अत्यंत आवडीचं आहे. या पेजवर असे काही शब्द आहेत, जे रंजक आहेत, इतर शब्दांपेक्षा काहीसे अजब म्हणता येतील. \n\nमात्र, काही काळानं हे पेज हटवण्यासाठी विनंती होऊ लागली.\n\nझालं असं की, बरेच जण कुठलेही शब्द संपादन करून समाविष्ट करू लागले. आणि या शब्दांना काहीच संदर्भ नव्हता.\n\nमग अशावेळी फक्त संस्थापकाला हे पेज आवडतं, म्हणून ते तसंच ठेवायचं?\n\nडेव्हिड म्हणतात, अजिबात नाही.\n\nडेव्हिड विकिपीडियाचं वर्णन दोन्ही पद्धतीने करतात. एक म्हणजे, कुणाचं नियंत्रण नसलेलं अराजक (किंवा अनियंत्रित असं आपण म्हणू शकतो) म्हणूनही आणि दुसरं म्हणजे एक गुंतागुंतीची नोकरशाही, जी तुम्ही सर्व शिकवू पाहते.\n\nपण हे अनियंत्रित असलं तरी ते चांगलं सुरू असल्याचं आतापर्यंत तरी दिसतंय.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेव्हापासून तो माझ्यासोबत आहे,\" ज्वाला सिंह सांगतात. \n\nगेल्या वर्षी U19 वर्ल्डकप स्पर्धेत यशस्वीची बॅट तळपली होती. त्यानंतर ज्वाला सिंह यांनी यशस्वीच्या प्रवासाबद्दल बीबीसीशी संवाद साधला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं, \"एक चूक पिछाडीवर नेऊ शकते. मेहनत करणारे असंख्य खेळाडू आहेत. परंतु कितीजण यशस्वी वाटचाल करतात?\"\n\nयशस्वी जैस्वाल\n\n\"U19 स्पर्धेतली दिमाखदार कामगिरी यशस्वीच्या कारकीर्दीतला निर्णायक टप्पा ठरणार का? नक्कीच ठरू शकतो. परंतु यात अडकून चालणार नाही. एका मॅचमध्ये शानदार कामगिरी करून भागत नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"किती महत्त्व यावर ज्वाला सांगतात, \"कोणताही खेळाडू किंवा लष्करात कार्यरत व्यक्तीच्या तुम्ही घरी जाल तर भिंतींवर, कॅबिनेटमध्ये पदकं, ट्रॉफीज, सन्मानचिन्ह दिसतील. तिजोरीतले पैसे तुम्हाला दिसणार नाहीत. \n\n\"क्रिकेटपटूसाठी क्रिकेट हे असं असायला हवं. खेळातलं कर्तृत्व त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. पैसे आवश्यक आहेत कारण त्यातून सरावासाठी, सुधारणेसाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता होते. आमचं उद्दिष्ट हेच आहे की आयपीएलमध्ये जाऊन सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार यशस्वीने पटकवावा\". \n\nयशस्वी जैस्वाल\n\nयशस्वीच्या आतापर्यंतच्या प्रवासातल्या महत्त्वाच्या खेळी\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेश आहे. हे काम अंगणवाड्यांच्या कामाशी जोडण्यात आलं. \n\n2006 पर्यंत देशाच्या फक्त एक तृतीयांश भागात अंगणवाड्यांचं काम सुरू होतं. पण कुपोषणाचं संकट समोर आल्यावर सुप्रीम कोर्टाने अंगणवाड्यांचं सार्वत्रिकरण करावं असे आदेश दिले. त्यानंतर आयसीडीएसने तीन ते सहा वयोगटातील मुलांसाठी गरम खिचडी देण्यावर भर देण्यात आला. \n\nअन्नवाटपाचं विकेंद्रीकरण करण्यासाठी स्थानिक पातळीवर अन्न शिजवण्यासाठी बचतगटांचा वापर होऊ लागला. त्यातून गावपातळीवर आणि वस्त्यांमध्ये रोजगारनिर्मितीही झाली.\n\nअंगणवाडीचे लाभार्थी कोण आणि क... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्हणून रक्कम देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारने दिलं होतं. \n\nअंगणवाड्यांचं आर्थिक गणित \n\nसमाजातल्या गरीब आणि वंचित वर्गातील लहान मुलांची आणि गरोदर तसंच स्तनदा मातांची काळजी घेणारी ही योजना केंद्र आणि राज्य सरकारच्या निधीवर चालते. यासाठी केंद्राचे 16,000 कोटी तर राज्याचे 16000 कोटी असे मिळून 32 हजार कोटी रुपये अंगणावाड्या चालवण्यासाठी मिळतात. \n\nअंगणवाडीत जी आर्थिक तरतूद केली आहे, त्यानुसार गरोदर आणि स्तनदा मातांसाठी प्रत्येकी 7 रुपये तर बालकांसाठी प्रत्येकी 6 रुपये खर्च केले जातात. या योजनेसाठी फूड कॉर्पोरेशनकडून सबसिडीच्या दरात धान्य मिळतं. तर बाजारातील किंमतीच्या निम्म्या दरात अंडी मिळतात. म्हणजे अंड्याचा दर 10 रुपये असेल तर अंगणवाडीसाठी ते पाच रुपयाला मिळतं. \n\n2013च्या अन्न सुरक्षा कायद्यामध्ये बालक आणि मातांसाठी कॅलरी आणि प्रोटीनची गरज स्पष्टपणे मांडण्यात आली आहे. त्यानुसार पूरक पोषण (supplementary nutrition) हा देशातील बालक आणि मातांचा कायदेशीर हक्क आहे. \n\nअंगणवाड्यांमध्ये बचतगटांच्या माध्यमातून मुलांना गरम खिचडी दिली जाते.\n\nटीएचआर म्हणजे काय?\n\nसहा वर्ष वयाखालील मुलं अंगणवाडीत अनेक प्रयत्न करूनही बसत नसल्याचं पुढे आल्यावर ICDSने 'टेक होम रेशन' म्हणजेच घरी घेऊन जायची शिधा ही संकल्पना सुरु केली गेली. शिरा, उपमा, सत्तू अशा पोषक पदार्थांची पाकिटं दिली जाऊ लागली. त्यात गुळ, साखरही असल्याने रुचकर असतं. पण या उपक्रमासमोर पॅकबंद पाकिटांविषयी दर्जा टिकवण्याचं आव्हान आहे. \n\nबचतगटांनी तयार केलेले खाद्यपदार्थ दिले जाऊ लागले. करंज्या, लाडू, वड्या, चिकी दिली जाऊ लागली. अंगणवाडीत सुका आहार आणि ओला आहार असा पूरक पोषक आहार दिला जातो. \n\n2015 मध्ये निकृष्ठ दर्जाची चिकी अंगणवाडीत दिल्यामुळे चिकी घोटाळा प्रकरण गाजलं होतं. त्यावरून आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारांना धारेवर धरलं गेलं. \n\n(संकलन : प्राजक्ता धुळप)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ेश यातून मिळाला आहे. नवा इतिहास निर्माण झाला,\" असं चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी म्हणाले आहेत.\n\nसकाळी 11.35 - ट्रंप यांची पत्रकार परिषद \n\nडोनाल्ड ट्रंप थो़ड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन सर्व माहिती देणार आहेत. सँटोसा बेटावरून दोन्ही नेते निघाले आहेत. \n\nकिम जाँग-उन मात्र तासाभरात सिंगापूर सोडणार असल्याचं समजतं. \n\nसकाळी 11.17 - करार झाला, पण कसला?\n\nदोन्ही नेत्यांनी बैठक यशस्वी झाल्याचं सांगितलं आहे. किम यांनी यावेळी ट्रंप यांचे आभार मानले. आम्ही भूतकाळ मागे सोडून दिला आहे, असं यावेळी किम म्हणाले आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज म्हणाले की, ट्रंप यांना मात्र समोरून अपेक्षित असलेला हस्तांदोलनाचा प्रतिसाद मिळाला नाही.\n\n\"अमेरिकन संस्कृतीमध्ये हस्तांदोलन बराच वेळ चालतं. त्यांना मात्र तसा प्रतिसाद मिळाला नाही.\"\n\nसकाळी 10.10 - दक्षिण कोरियाच्या कॅबिनेटची बैठक\n\nदक्षिण कोरियाच्या कॅबिनेटच्या बैठकित सिंगापूरमधल्या घडामोडींवर चर्चा केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष मून आणि त्यांची टीम या बैठकीचं थेट प्रक्षेपण पाहत आहेत. \n\nसकाळी 10.06 - सजवलेलं लंच टेबल\n\nकॅपेला हॉटलमध्ये या दोन्ही जागतिक नेत्यांसाठी लंच टेबल सजवलं होतं. सध्या हे दोन्ही नेसे त्यांच्या शिष्टमंडळासह भोजन करत आहेत. \n\nसकाळी 9.55 - आतापर्यंत ठोस काहीच नाही\n\n\"दोन्ही पक्षांनी या बैठकीला यशस्वी घोषित केलं आहे,\" असं बीबीसी प्रतिनिधी रुपर्ट विंगफिल्ड हायेस यांनी सांगतिलं आहे. ट्रंप आणि किम सध्या दाराआड दुपारचं भोजन घेत आहेत.\n\n\"पण यात एक गोष्ट दिसून येत नाही ती म्हणजे यातून अद्याप ठोस असं काहीही समोर आलेला नाही. दोन्ही पक्ष बैठकीदरम्यान कुठले मुद्दे ठेवत आहेत आणि उत्तर कोरियाकडून अमेरिकेला काय मिळणार आणि त्याबदल्यात ते काय देणार हे स्पष्ट नाही.\" \n\nसकाळी 9.49 - 12 ध्वज आणि 12 सेंकदांचा हँडशेक\n\nसँटोसा बेटवरील कॅपेला हॉटेलच्या प्रांगणात उत्तर कोरियाचे सहा ध्वज अमेरिकेच्या सहा ध्वजांबरोबर लावलेले होते. याच राष्ट्रीय ध्वजांसमोर डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांनी हस्तांदोलन केलं.\n\nबीबीसीच्या कोरिया प्रतिनिधी लॉरा बिकर या क्षणाविषयी लिहतात : निश्चितपणे इतिहासातील सर्वांत अपेक्षित आणि उल्लेखनीय असं हे हस्तांदोलन होतं. ते जिथं एकमेकांना पहिल्यांदा भेटणार होते, तिथं सहा अमेरिकन ध्वज आणि सहा उत्तर कोरियन ध्वज लावण्यात आले होते. ते दोघं आले. एकमेकांना बघून त्यांनी स्मितहास्य केलं. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी त्यांचा ट्रेडमार्क ठरलेली लाल रंगाची टाय घातली होती. तर किम हे त्यांच्या माओ सुटमध्ये होते. जवळपास 12 सेकंद हस्तांदोलन केल्यानंतर ते तिथून बैठकीसाठी गेले. \n\nसकाळी 9.27 - नेत्यांचं एकत्र भोजन\n\nट्रंप आणि किम यांनी चर्चेतून ब्रेक घेतला आहे. या दोन्ही नेत्यांसह उपस्थित शिष्टमंडळ सध्या एकत्र दुपारचं जेवण घेत आहेत. \n\nसकाळी 9.18 - बैठकीचा मेन्यू\n\nबैठकीच्या दुपारच्या जेवणात फक्त हँबर्गर नसणार आहे. पाश्चिमात्य आणि दक्षिण कोरियन डिशेसचाही यात समावेश असेल.\n\nसकाळी 9.15 - उत्तर कोरियात मात्र टीव्ही बंद \n\nमार्टिन..."} {"inputs":"...ेश सांगतात, \"माझ्यासारख्या गरिबासाठी दहा हजार रुपये मोठी रक्कम आहे. आता टिकटॉक वापरण्याचा माझा विचार सुरू आहे.\" \n\nपैसे कसे मिळतात?\n\nटेक वेबसाईट असलेल्या 'गॅजेट ब्रिज'चे संपादक सुलभ पुरी सांगतात की एखाद्या देशात अॅप लाँच केल्यानंतर कंपन्या वेगवेगळ्या भागातून काही लोकांची नियुक्ती करतात.\n\nसाधारणपणे दिसायला चांगले, चांगले विनोद करणारे, डान्स किंवा गाण्याची आवड असणारे अशा लोकांना हायर केलं जातं. त्यांनी रोज थोडे व्हीडियो टाकायचे आणि याचे त्यांना पैसे मिळतात. \n\nयाशिवाय कंपन्या स्ट्रगल करणारे किंवा नव... उर्वरित लेख लिहा:","targets":"्त्व किशोरवयीन मुलांना नादी लावू शकतो. \n\n- अनेक टिकटॉक अकाउंटवर अडल्ट काँटेंट आहे. टिकटॉकला कुठलेच फिल्टर नसल्याने कुणीलाही अगदी लहान मुलांनादेखील हा काँटेंट बघता येतो.\n\nसुलभ पुरी सांगतात की टिकटॉकवरची सर्वांत मोठी अडचण म्हणजे यावरच्या कुठल्याच काँटेंटला 'रिपोर्ट' किंवा 'फ्लॅग' करता येत नाही.\n\nत्यामुळे 16 वर्षांखालील मुलांनी हे अॅप वापरू नये, असे नियम कंपनीने तयार करायला हवे, असे त्यांना वाटते. \n\nटिकटॉकची दुसरी मोठी समस्या सायबर बुलींग असल्याचं ते सांगतात. सायबर बुलींग म्हणजे इंटरनेटवर लोकांची टर उडवणे, त्यांचा अवमान करणे, त्यांना वाईट-साईट बोलणे, ट्रोल करणे. \n\nते सांगतात, \"'हेलो फ्रेंन्ड्स, चाय पी लो'चे व्हिडियो बनवणाऱ्या स्त्रीचेच उदाहरण घ्या. तिला प्रसिद्धी हवी होती किंवा व्हायरल व्हायचं होतं, असं तुम्ही म्हणू शकता. मात्र कुणालाच ट्रोल झालेलं आवडत नाही. टिकटॉक सारख्या अॅपवर एखाद्याची टर उडवणे किंवा एखाद्याला ट्रोल करणं खूप सोपं आहे.\"\n\nटिकटॉक सारखे सोशल मीडिया आपले पूर्वग्रह आणि मानसिकता यांचा पर्दाफाश करत असल्याचे व्यवसायाने थेरपिस्ट आणि काउंसिलर असणाऱ्या स्मिता बरुआ यांना वाटतं. \n\nत्या म्हणतात, \"अशा व्हिडियोमध्ये बरेचदा गावाखेड्यातील आणि लहान शहरातील लोकांची टर उडवली जात असल्याचे मी बघितलं आहे. सोशल मीडियावर विशिष्ट पद्धतीने आचरण न करणाऱ्यांचीही टर उडवली जाते. अशावेळी 'डिजीटल डिव्हाईड' स्पष्ट दिसतो.\"\n\nटिकटॉकसारख्या अॅप्सवर थोडंफार का होईना मात्र नियंत्रण असायला हवं, असं राहुल सचान यांचंही मत आहे. \n\nते सांगतात, \"इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणावर किशोरवयीन मुलं पॉर्न काँटेंट अपलोड आणि शेअर करण्यासाठी टिकटॉकचा वापर करत असल्याने तिथे जुलै 2018 मध्ये या अॅपवर बंदी घालण्यात आली. त्यानंतर काही बदल आणि अटींसह अॅपला पुन्हा परवानगी मिळाली.\"\n\nराहुल यांच्या मते भारतात फेक न्यूजचा जो वारेमाप प्रसार होत आहे, ते बघता या अॅपवर बंधनं घालण्याची गरज आहे. ते म्हणतात, \"एखादं अॅप डाउनलोड करताना आपण त्यातील प्रायव्हसीच्या अटींकडे फार लक्ष देत नाही. आपण केवळ 'येस' आणि 'अलाउ'वर टिक करतो. आपण आपली फोटो गॅलरी, लोकेशन आणि कॉन्टॅक्ट नंबर या सर्वांचा एक्सेस देत असतो. यानंतर आपली माहिती कुठे जाते, त्याचा कसा वापर होतो, हे आपल्याला कळतही नाही.\"\n\nराहुल सांगतात की आजकाल बहुतांश अॅप्स 'कृत्रिम बुद्धीमत्ता' म्हणजेच आर्टिफिशिअल इंटेलिजेन्स..."} {"inputs":"...ेशाला तुमचा अभिमान वाटतो.\" \n\nयावेळी त्यांनी चीनचं नाव न घेता म्हटलं, \"विस्तारवादाचा काळ संपुष्टात आला आहे आणि आता विकासवादाचा काळ आहे. वेगानं बदलणाऱ्या जगात विकासवादच गरजेचा आहे. गेल्या शतकात विस्तारवादानंच मनुष्यजातीचा विनाश केला आहे. विस्तारवादाचं भूत कुणाच्या डोक्यात शिरलं असेल, तर ही बाब जागतिक शांततेसाठी धोकादायक आहे.\"\n\n\"भारत सरकारनं अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या पदाची निर्मिती, वन रँक वन पेन्शन असे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. आपण सगळे एकत्र येऊन अडचणींचा सा... उर्वरित लेख लिहा:","targets":"जवानांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.\n\n2020 च्या मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चिनी सैनिकांनी तंबू उभारले. तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला. \n\nभारताचे आघाडीचे संरक्षण विश्लेषक अजय शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार, गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 चौरस किमीपर्यंत ताबा घेतला आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेष' जंगलराजनं आणखी एका तरूणीला मारून टाकलं.\n\n\"सरकारनं ही फेक न्यूज आहे, असं म्हणत पीडितेला मरण्यासाठी सोडलं. मात्र ही दुर्दैवी घटना खोटी नव्हती, पीडितेचा मृत्यू आणि सरकारचा निर्दयीपणाही खोटा नव्हता,\" असं राहुल यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं.\n\nप्रियंका गांधी यांनीही या घटनेवर ट्वीट करत उत्तर प्रदेशमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेचं कोणतंही चिन्ह नाहीये. अपराधी खुलेआम अपराध करत आहेत, असं ट्वीट प्रियंका गांधी यांनी केलं. \n\nबहुजन समाज पक्... उर्वरित लेख लिहा:","targets":"धील ज्या तरुणीचा मृत्यू झाला तीही भारताची कन्या होती. निर्भयाच्या वेळी तुम्ही बोललात. पण आज कुठलाच आक्रोश का नाही?' असं ट्वीट त्यांनी केलं. \n\nसोशल मीडियावर भाजप नेत्या स्मृती इराणी यांची जुनी वक्तव्यं आणि व्हीडिओही व्हायरल होत आहेत. \n\nपूनम भारद्वाज नावाच्या युजरनं म्हटलं आहे की, आता काँग्रेसचं सरकार नाहीये. पण बलात्कार होतच आहेत. यावरही तुम्ही काहीतरी बोलाल याची वाट पाहत आहे. \n\nस्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशमधल्या घटनेविरुद्ध आवाज का नाही उठवला? त्या योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी का करत नाहीयेत? असे प्रश्न आयुष नावाच्या ट्वीटर युजरने उपस्थित केले आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ेस पुरवल्यानंतरही अनके ठिकाणी लशींचा तुटवडा जाणवू लागलाय. \n\nभारतातील सर्वांत मोठी लस उत्पादक कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं म्हटलं की, आर्थिक कुवत कमी पडत असल्यानं जूनपर्यंत लशींचा पुरवठा वाढवू शकत नाही.\n\nभारतानं ऑक्सफर्ड एस्ट्राझेनेका लशीची निर्यात काही काळासाठी थांबवलीय. कारण देशांतर्गत लशीला आधी प्राधान्य देण्याचं भारतानं ठरवलंय. शिवाय, परदेशी लशीची आयात करण्याचाही निर्णय सरकारनं घेतलाय. किंबहुना, आता ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी बहुधा तेही आयात करण्याची शक्यता आहे.\n\nएकीकडे असा गोंधळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"यक्रमांना परवानगी, तसंच सरकारकडून येणाऱ्या संदेशांचा गोंधळ दुसऱ्या लाटेला जोर मिळाला. कोरोनाची साथ थोडी कमी होत गेली, तसं लोकांनी लस घेण्याचंही कमी केलं. लसीकरण मोहीम मंदावली होती. खरंतर जुलै अखेरीपर्यंत 25 कोटी लोकांना लस देण्याचं लक्ष्य होतं. \n\nनेमकी चूक कुठे झाली?\n\nफेब्रुवारीच्या मध्यात अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ मिशिगनमधील जीवशास्त्रज्ज्ञ भ्रमार मुखर्जी यांनी ट्वीट करून म्हटलं की, \"भारतानं कोरोनाग्रस्तांची संख्या कमी होत असली, तरी लसीकरण मोहिमेला वेग दिला पाहिजे.\" मात्र, याकडे कुणीच लक्ष दिलं नाही.\n\n\"इथं एकप्रकारच्या विजयाचं वातावरण होतं. काहीजणांना वाटलं की आपण हर्ड इम्युनिटी कमावलीय. प्रत्येकाला पुन्हा कामावर जायचं होतं. काहीजण याबाबत बोलत होते, मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले,\" असं पब्लिक हेल्थ फाऊंडेशनचे अध्यक्ष के. श्रीनाथ रेड्डी म्हणतात.\n\nभौतिकशास्त्र आणि जीवशास्त्राचे प्राध्यापक गौतम मेनन म्हणतात, \"भारतातील कोरोनाची दुसरी लाट टाळता आली नसती, पण तिचं उपद्रव-मूल्य कमी करता आलं असतं, इतर देशांप्रमाणेच भारतानेही जानेवारीपासूनच इतर व्हेरिएंटच्या तपासणीसाठी जिनोमिक सर्व्हेलन्स करायला हवं होतं.\"\n\nकाही व्हेरिएंट कोरोनाग्रस्तांच्या वाढीला कारणीभूत असू शकतात. \"फेब्रुवारीत महाराष्ट्रातील काही रुग्णांमुळे आपल्याला नव्या व्हेरिएंट्सबद्दल कळलं. मात्र, प्रशासानं तेव्हाही नाकारलं होतं. हा आपल्याकडील दुसऱ्या लाटेचा टर्निंग पॉईंट ठरला,\" असं मेनन म्हणतात.\n\nसार्वजनिक आरोग्याच्या संकटामुळे भारताने काय धडा घेतला? भारतानं अतातायीपणा करत विजयाची घोषणा करायला नको होता. भविष्यातल्या आरोग्य संकटावेळी लोकांनीही लहान-सहान लॉकडाऊनसाठी अनुकूल राहायला हवं. भारत अद्यापही लसीकरण मोहिमेत खूप मागे आहे. अनेक साथरोग तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की अजून कोव्हिडच्या बऱ्याच लाटा येऊ शकतात. भारताचा लसीकरणाचा दरही मंद आहे आणि भारत हर्ड इम्युनिटीपासूनही दूर आहे. \n\n\"आपण लोकांचं आयुष्य ठप्प करू शकत नाही. आपण गर्दीच्या शहरात अंतर पाळू शकत नसू, तर किमान सगळेजण नीट मास्क वापरू तरी शकतो. आणि ते मास्क नीट परिधान केलं पाहिजे. ही काही मोठी गोष्ट नाहीय,\" असं प्रा. रेड्डी म्हणतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या..."} {"inputs":"...ेसचा निकाल लागायला 8 वर्षांचा काळ लागला. ही 8 वर्षं खूप त्रासाची होती. तुरुंगासारखी जागा आपल्यासाठी नाही. इथे मी असायला नको, असं माझंच मन मला सारखं सांगत होतं,\" असं रोहन सांगतो.\n\n\"आयुष्यातील सर्वांत महत्त्वाचा काळ मी तुरुंगात असाच वाया घालवू शकत नव्हतो. नव्याने काही शिकावंसं वाटू लागलं. तुरुंगातील अधिकाऱ्यांनीही प्रोत्साहन दिलं.\"\n\n\"मला शिक्षा झाल्यानंतर माझ्या आईवडिलांना अनेकांनी जबाबदार धरलं, हे बघून मला खूप दुःख झालं. आजूबाजूचे लोक, समस्त मीडिया यांनी माझ्या आईवडिलांना वेठीस धरलं. ते दोघेही आध... उर्वरित लेख लिहा:","targets":"या बरोबरीने 2011 मध्ये रोहननं पहिल्यांदा चित्र प्रदर्शनात सहभाग घेतला. त्यावेळी त्यानं 17 चित्रं ठेवली होती. त्याची सगळी चित्र विकली गेली. या प्रतिसादाने त्याला आणखी चित्र काढायचा हुरूप आला.\n\nयाच प्रदर्शनात रोहननं लिहिलेल्या काही कवितादेखील लावण्यात आल्या होत्या. रोहनने लिहिलेल्या कवितांचे दोन संग्रह प्रकाशित झाले आहेत. \n\nचित्रकार आणि लेखक म्हणून नव्याने ओळख\n\nआज रोहनची चित्रकार म्हणून नव्याने ओळख होऊ लागलीय. त्याची आजवर चार चित्र प्रदर्शनं झाली असून त्यापैकी सत्तरहून जास्त चित्रं विकली गेली आहेत.\n\nचित्रकला आणि कविता या दोन गोष्टी त्याला काहीशा अनाहूतपणे गवसल्या. त्याबद्दल रोहन भरभरून बोलतो. \n\nरोहनच्या चित्रांमध्ये बुद्धाच्या प्रतिमेला सर्वांत जास्त महत्त्व आहे.\n\n\"एकटेपणा सतत घेरून टाकायचा. त्यातून मनात अनेक विचारांचे कल्लोळ माजायचे. त्याला मोकळं करण्यासाठी मी जसं जमेल तसं लिहू लागलो. जे लिहीत होतो ते पद्य प्रकारातलं होतं. त्यापूर्वी मी असं कधी लिहिलं नव्हतं,\" रोहन सांगतो. \n\n\"स्व. सिस्टर मेरी जेन या तुरुंगात भेटायला यायच्या. त्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. ज्योकिम नावाचा तुरुंग अधिकारी होता त्याने त्याच्या घरात लावायला मी काढलेली चित्र घेतली. मी काढलेली चित्र कोणी घरातदेखील लावू शकतं, असा विचारही मी केला नव्हता. ज्योकिमनं मला नवा आत्मविश्वास दिला. माझ्या मनातला न्यूनगंड काढून टाकला.\" \n\n\"सिस्टर मेरी जेन यांनी रोहनच्या काही कविता 'प्रिझन व्हॉईस' या तुरुंगाच्या मासिकात पाठवल्या. त्यापैकी काही छापूनही आल्या.\n\n2011 साली भरलेल्या पहिल्या प्रदर्शनात त्याच्या काही कविता वाचून डॉ. योगिनी आचार्य नावाच्या एका व्यक्तीचं त्याला तुरुंगात पत्र आलं. \"त्यांना माझ्या कविता आवडल्या आणि मग त्यांनीच माझ्या कवितांचा संग्रह प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घेतला,\" रोहन सांगतो.\n\nरोहनच्या अनेक चित्रांमध्ये बुद्धाची प्रतिमा दिसते. त्याबद्दल तो सांगतो, \"बुद्ध मला सर्वांत जवळचा वाटतो. त्याचं तत्त्वज्ञान मला माहित नाही, बुद्धाबद्दल मी काही वाचलं देखील नाही. बुद्धाच्या काही गोष्टी ऐकल्या होत्या त्यावरून जेवढा समजला तेवढा बुद्ध माझ्या चित्रांमधून मी रंगवायचा प्रयत्न करतो.\"\n\n\"बुद्ध घरदार, धनधान्य-संपत्ती सोडून आत्मशोधाच्या प्रवासाला गेला. पूर्णपणे एकटा पडला असेल त्यावेळी त्याच्या मनात काय विचार आले असतील? याबद्दल मी विचार करू लागतो. माझं..."} {"inputs":"...ेहरूंनी वाजपेयींची ओळख करून देताना म्हटलं होतं की, भविष्यात हे भारताचे पंतप्रधान बनू शकतात. त्यावर ख्रुश्चेव्ह यांनी चेष्टेनं म्हटलं की, मग हे इथं काय करत आहेत? आमच्या देशात तर त्यांना गुलाग (विरोधकांना डांबण्यासाठी उभारलेला एक प्रकारचा तुरूंग) मध्ये पाठविण्यात आलं असतं. \"\n\nनिकिता ख्रुश्चेव्ह\n\nत्याच काळात लालकृष्ण आडवाणी यांना नवनिर्वाचित खासदार वाजपेयींच्या मदतीसाठी दिल्लीला आणण्यात आलं.\n\nसुरूवातीला आडवाणी 30 राजेंद्र प्रसाद रोड या वाजपेयींच्या सरकारी निवासस्थानीच राहिले होते. आडवाणी यांना अगदी... उर्वरित लेख लिहा:","targets":"त, \"आडवाणी यांची रथ यात्रा सुरू झाली. त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी दिल्लीमध्ये वाजपेयींची भेट घेतली आणि त्यांना भारताच्या काही भागात हिंदू-मुसलमानांमध्ये झालेल्या हिंसाचाराची टेप दाखवली. वाजपेयी यांनी तातडीने आडवाणींना फोन केला आणि रथयात्रा थांबविण्याची सूचना केली. तुम्ही वाघावर स्वार होत आहात, असं त्यांनी आडवाणींना म्हटलं होतं. पण आडवाणींनी रथयात्रा थांबवायला नकार दिला आणि आपली यात्रा सुरूच ठेवली.\"\n\nवाजपेयी यांचे चरित्रकार विजय त्रिवेदी यांनी 'हार नहीं मानूँगा' या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे, \"व्हीपी सिंह सरकार पडलं नाही पाहिजे, असं वाजपेयी यांचं मत होतं.\"\n\nमात्र वाजपेयी यांचं मत फारसं विचारात घेतलं गेलं नाही. जर आडवाणी यांना रथयात्रा थांबवायला भाग पाडलं, तर तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंह यांनाही पायउतार व्हावं लागेल.\n\nव्हीपी सिंह\n\nविनय सीतापति सांगतात की, जेव्हा वाजपेयी पक्षात एकटे पडले, तेव्हा त्यांनी 5 डिसेंबरला लखनौला जाऊन अयोध्या आंदोलनाच्या समर्थनार्थ जोरदार भाषण दिलं होतं. त्या भाषणाचा त्यांनी नेहमीच विरोध केला होता. याच संधीचा फायदा घेत पक्षापासून वेगळं होण्याऐवजी वाजपेयींनी संसदेत पक्षाचा बचाव केला होता.\"\n\nत्यांनी म्हटलं, \"वाजपेयी यांचं हे व्यक्तिमत्त्व नंतरही अनेकदा दाखवलं गेलं. 2002 च्या गुजरात दंगलींनंतरही सुरूवातीला वाजपेयींनी नरेंद्र मोदींना विरोध केला होता, मात्र जेव्हा पक्षातलं कोणीच त्यांच्याबाजूनं उभं राहिलं नाही, तेव्हा मात्र त्यांनी आपली भूमिका बदलली.\"\n\n'मुखवटा' संबोधनावर वाजपेयींची तीव्र प्रतिक्रिया \n\n1997 मध्ये भाजपचे महासचिव गोविंदाचार्य यांनी ब्रिटीश राजनयिक अधिकाऱ्यांशी बोलताना केलेल्या एका विधानानं बराच विवाद झाला होता. त्यांनी म्हटलं होतं, \"संघटनेत वाजपेयींकडे फारशी ताकद नाहीये. ते केवळ मुखवटा आहेत. भाजपमध्ये खरी सत्ता आडवाणींकडे आहे. ते पक्षाचे अध्यक्षही आहेत. भाजपला आडवाणीच चालवणार आणि त्यांचाच निर्णय अंतिम असेल.\"\n\nवाजपेयी त्यावेळी बुल्गारियाच्या दौऱ्यावर होते. तिथून परतल्यावर त्यांनी दोन पत्रं लिहिली.\n\nपहिलं पत्र त्यांनी आडवाणींना उद्देशून लिहिलं होतं. पत्रात तिनं लिहिलं होतं, \"परदेश दौऱ्याहून परतल्यानंतर मी श्री. गोविंदाचार्य यांचा एक इंटरव्ह्यू वाचला. तुम्हीसुद्धा वाचला असेल. तुम्हाला विजयादशमीच्या शुभेच्छा.\"\n\nगोविंदाचार्य\n\nदुसरं पत्र त्यांनी गोविंदाचार्यांना..."} {"inputs":"...ेही आता खून होत आहेत. आधी अॅसिड हल्ले व्हायचे, मारहाण व्हायची, पण आता तर थेट आम्हाला मारून टाकतात,\" नायाब सांगतात. \n\nस्थानिक कार्यकर्त्यांच्या मते 60 ट्रान्सजेंडर स्त्रियांची गेल्या तीन वर्षांत हत्या झाली आहे. खैबर पखतुंख्वा भागात हे प्रकरण झालं होतं, जिथे अलीकडच्या काळापर्यंत पाकिस्तानी तालिबान्यांची उपस्थिती होती.\n\nअलिशा ही अशीच एक स्त्री होती. या 23 वर्षांच्या कार्यकर्तीला एका स्थानिक गँगने 2016 मध्ये गोळ्या घातल्या. कोणतेही उपचार मिळण्याआधीच तिचा मृत्यू झाला, कारण रुग्णालयात तिला महिलांच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ट नदीम त्यांच्या समुदायासाठी स्वत:चा एक रेडिओ प्रोग्राम करतात. \n\nमारिया खयबर पखटुंखवा या भागातून निवडणुकीसाठी उभ्या आहेत. या भागात 60 ट्रान्सजेंडर लोकांचा खून झाला आहे.\n\nत्यांच्या मते विधेयक संमत झालं तरी कोणत्याही राजकीय पक्षाला या प्रश्नावर काम करायचं नाही. \"आमच्यासाठी काम करणं त्यांच्या अजेंड्यावर नाही. म्हणून मला संसदेत निवडून जायचं आहे.\"\n\n\"माझ्याकडे बॅनर, झेंडे, वाहतूक अशा गोष्टींसाठी पैसे नाही. म्हणून माझ्या रेडिओच्या कार्यक्रमातून मिळणाऱ्या पैशातून मी प्रचाराचा खर्च करत आहे,\" असं त्या सांगतात. \n\nनिवडणूक आयोगाने बंधनं घातल्यानंतरही पाकिस्तानचे राजकारणी निवडणूक प्रचारावर अमाप पैसा खर्च करतात. \n\n\"हा सगळा श्रीमंतांचा खेळ आहे, हे सगळ्यांना माहिती आहे,\" नदीम सांगतात. \"माझा अर्ज भरण्यासाठीसुद्धा माझ्याकडे पैसे नाही.\"\n\nनदीम कशीश त्यांच्या रेडिओ कार्यक्रमाद्वारे प्रचार करत आहेत.\n\nपाकिस्तानचं निवडणूक आयोग निवडणूक लढवण्यासाठी 30,000 रुपये आकारतात. तसंच प्रादेशिक निवडणुक लढवण्यासाठी 20,000 रुपये भरावे लागतात. \n\nएका अहवालानुसार आठ ट्रान्सजेंडर लोकांना पैसे नसल्यामुळे आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता. पण नदीम पाकिस्तानच्या राजकारणाला आवाहन देण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. \n\n\"ही आमची वेळ आहे. ट्रान्सजेंडर लोकांच्या सहभागामुळेच पाकिस्तानची लोकशाही प्रक्रिया पूर्णत्वाला पोहोचेल.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ैज्ञानिक भाषेत याला 'फ्लॅटन द कर्व्ह' म्हणतात. या दरम्यान हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर्स आणि PPE किट्स उपलब्ध करण्यासाठी वेळ मिळतो. \n\nदिर्घकालीन संपूर्ण लॉकडाऊनमागे सरकारला या आजारावर एखादी लस विकसित केली जाऊ शकेल, अशी आशाही वाटत असावी. \n\nआशेचा किरण\n\nया दरम्यान दोन बाबी प्रकर्षाने समोर आल्या - पहिली बाब म्हणजे, कुठल्या देशात कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्यासाठी किती वेळ लागतोय. याला डबलिंग रेट म्हणतात. भारताच्या बाबतीत सांगायचं तर आपली कामगिरी बरी दिसते. \n\nदुसरं आहे R0 - एक व्... उर्वरित लेख लिहा:","targets":"हणाले होते, \"कोरोना विषाणूबाबत अडचण अशी आहे की लक्षणं नसणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या नकळतपणे अनेकांना संसर्ग होतो. त्यामुळे या संसर्गाचा सामना करण्याचा एकच मार्ग आहे. चाचण्या. मात्र, जास्तीत जास्त चाचण्या करण्याची भारताची क्षमता नाही.\"\n\nदुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठीच्या स्ट्रॅटेजीमध्ये लॉकडाऊनचा समावेश केला आहे. मात्र सोबतच विषाणूचा फैलाव होण्याची दोन क्षेत्रंही चिन्हांकित केली आहेत. \n\nकोव्हिड-19चा सामना करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे विशेष प्रतिनिधी डेव्हिड नाबारो यांच्या मते, \"सर्वांत मोठा धोका कम्युनिटी स्प्रेड आणि त्यानंतर क्लस्टर स्प्रेडचा असतो. भारतात कम्युनिटी स्प्रेड झाल्याचं दिसत नाही. मात्र, मुंबई, दिल्ली सारख्या शहरांमध्ये क्लस्टर स्प्रेड म्हणजेच एकाच भागात संसर्ग पसरल्याचं दिसलं.\"\n\nसुप्रसिद्ध हृदय रोग तज्ज्ञ डॉ. देवी शेट्टी यांच्या मते, \"वेळेत लॉकडाऊन संपवून सोशल डिस्टंसिंगवर जास्त लक्ष देण्याची अधिक गरज आहे.\"\n\nडॉ. देवी शेट्टी लॉकडाऊनच्या तिसऱ्या आठवड्यातच म्हणाले होते, \"लॉकडाऊनचा निर्णय लवकर घेतल्याने विषाणू संक्रमणाने मरणाऱ्यांची संख्या आपण 50 टक्क्यांनी कमी केली, असं आपण म्हणू शकतो. इतर अनेक देशांना हे साध्य करता आलेलं नाही. हॉटस्पॉट व्यतिरिक्त देशाच्या इतर भागात लॉकडाऊन ठेवण्याचं इतर कुठलीच वैदकीय कारण मला दिसत नाही.\"\n\nलॉकडाऊन याहून अधिक चांगल्या पद्धतीने लागू करता आला असता का?\n\nवैद्यकीय क्षेत्रातल्या तज्ज्ञांखेरीज अनेक राजकीय विश्लेषकही या दीर्घकाळ सुरू असलेल्या लॉकडाऊनवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. \n\nबिजनेस स्टँडर्ड वृत्तपत्राच्या राजकीय संपादक अदिती फडणवीस त्यापैकीच एक. \n\nत्या म्हणतात, \"लॉकडाऊन यापेक्षा उत्तम पद्धतीने लागू करता आला असता. उदाहरणार्थ सिक्कीम आणि गोव्यात केस कमी आणि पूर्ण नियंत्रणात होत्या तर तिथले उद्योगव्यवसाय का बंद करण्यात आले. मुंबई विमानतळ आधीच बंद केलं असतं तर मुंबईतली परिस्थिती इतकी चिघळली नसती. मात्र, केंद्रात आय. के. गुजराल किंवा देवेगौडा यांचं सरकार असतं तर त्यांनी या संकटाचा सामना कसा केला असता, हादेखील प्रश्न आहे.\"\n\nभारतात लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेला तसतशी कोरोनाग्रस्तांची आकडेवारीही वाढत गेली. \n\nवैद्यकीय तज्ज्ञांच्या मते भारतात चाचण्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढेल, याचा आधीच अंदाज आला होता...."} {"inputs":"...ैद आणि 2 लाख केनियन शिलिंग्सचा (जवळपास 1 लाख 41 हजार रुपये) दंड ठोठावण्याची सोय आहे. आणि महिलेची खतना करताना तिचा मृत्यू झाला तर जन्मठेपेच्या शिक्षेचीही तरतूद आहे. \n\nपीडित महिलाही होतात शिक्षेच्या धनी \n\nपण अनेकदा या कायद्याच्या कचाट्यात पीडित महिला अडकतात. बीबीसीच्या ईस्ट आफ्रिका भागाच्या वुमन्स अफेअर्स करस्पॉन्डेट असणाऱ्या एस्थर ओगलो सांगतात, \"अनेकदा महिला स्वतःहून खतना करून घ्यायला जातात. कारण त्यांच्यावर घरच्यांचाच दबाव असतो, नवऱ्याची इच्छा असते आणि मुख्य म्हणजे खतना केली नाही तर महिलेला टो... उर्वरित लेख लिहा:","targets":"को बनतात. \n\n\"वयाने मोठया पुरुषांना त्यांच्याशी सेक्स करण्यात इंटरेस्ट असतो, त्यामुळे 12-13 वर्षांच्या मुलींची खतना केली जाते, कारण त्याशिवाय त्या मुलींशी सेक्स करायला जमातीची मान्यता नसते. संभरु जमातीमध्ये मणी देऊन अगदी 6 वर्षांच्या कोवळ्या मुलीशी सेक्स केला जाऊ शकतो,\" बालविवाह,घरगुती हिंसा आणि खतना प्रथेच्या विरोधात लढणाऱ्या केनियामधल्या सामाजिक कार्यकर्त्या जोसेफिन कुलेया यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. \n\nजोसेफिन कुलेया\n\nविरोधाभास सांगायचा तर थोराड पुरुषांना लहान मुलींशी सेक्स करण्याचा रास्ता खुला व्हावा म्हणून त्यांची खतना केली जाते. पण मुळात खतना करण्याचं कारण काय? तर मुलींना, महिलांना सेक्सचा आनंद घेता येऊ नये, त्यांची सेक्स करण्याची इच्छा कमी व्हावी. युनिसेफच्या आकड्यांनुसार जगभरातल्या 31 देशांमधल्या 20 कोटी महिलांची कोणत्या ना कोणत्या प्रकारे खतना झालेली आहे. याचा अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो ते वेगळंच. दरवर्षी महिलांची खतना करण्यासाठी 1.4 अब्ज डॉलर्स इतका खर्च येतो. \n\nभूल न देताच केली जाते खतना \n\nया लहान मुलींची खतना भूल न देताच केली जाते. त्यामुळे अनेक कॉम्प्लिकशन होऊ शकतात, कधी कधी अति रक्तस्राव होऊन मुलीचा मृत्यूही ओढवू शकतो. तरीही मुलींचे पालक या प्रथेचं समर्थनच करताना दिसतात. मसाई जमातीतही या प्रथेचं समर्थन केलं जातं. डॉ कामऊ यांनी कोर्टात सांगितलं की खतना त्यांच्या देशांच्या संस्कृतीचा भाग आहे. \n\n\"माझं म्हणणं आहे की या प्रथेला कायदेशीर मान्यता द्यावी आणि यावर बंदी घालणारा कायदा मागे घेण्यात यावा. कारण शिक्षेच्या धाकामुळे अनेकदा महिलांची खतना असुरक्षित ठिकाणी, भूल न देता केली जाते आणि म्हणूनच काही केसेसमध्ये महिलांचा मृत्यू ओढवतो. खतनेला कायदेशीर मान्यता दिली तर ते महिला सक्षमीकरणाकडे उचललेलं पाऊल ठरेल,\" त्यांनी आपल्या युक्तीवादात म्हटलं. सुनावणी सुरू होती. सरकारकडून युक्तिवाद होत होते. \n\nयाआधीच्या सुनावणीत खतना झालेल्या महिलांनीही साक्ष दिली होती. एका महिलेने आपलं आयुष्य कसं उद्धवस्त झालं ते सांगितलं तर दुसरीने खतना कशी बरोबर आहे आणि आपल्या मुलीची काही करणार ते सांगितलं होतं. मी ज्या सुनावणीला हजर होते त्यात सरकारची बाजू मांडण्यात येत होती. \n\nसगळ्यांत विरोधाभासाची गोष्ट म्हणजे खतना प्रथेचं समर्थन करणारी याचिकाकर्ती महिला होती तर विरोध करणारे सरकारी पक्ष मांडणारे पुरुष. अपक्षेप्रमाणे..."} {"inputs":"...ॉ. एम. एम. प्रभाकर यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n'धमन-1ला व्हेंटिलेटर म्हणता येणार नाही'\n\nडॉ. प्रभाकर यांच्या मते, धमन प्राथमिक उपचारात उपयोगी आहे, पण त्यामध्ये अजून सुधारणा आवश्यक आहे. तर काही तज्ज्ञांच्या मते, धमन-1 हे एक व्हेंटिलेटर आहे, असं म्हणता येणार नाही.\n\nअहमदाबादचे प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आणि अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. बिपीन पटेल सांगतात, \"धमनला एक व्हेंटिलेटर म्हणता येणार नाही. त्यामध्ये ऑक्सिजन मीटर नाही. ऑक्सिजनची यंत्रणा नाही. द्रव स्वरूपातील ऑक्सिजन फुफ्फुसात न गेल्यास फुफ्फुसं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"या स्थितीत सरकारकडे विशेषाधिकार आहेत. याअंतर्गत सरकारला वाटल्यास ते आपला अधिकार वापरून परवानगी देणं टाळू शकतात.\"\n\nजयंती रवी यांनी सांगितलं की उत्पादक कंपनीला याचा परवाना हवा आहे आणि नोंदणीही करायची आहे. त्यांच्याकडे 18 महिन्यांचा कालवधी आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत ते नोंदणी करू शकतात. \n\nअनुजा कपूर याबाबत सांगतात, \"वैद्यकीय क्षेत्रात पीअर ग्रुप जर्नल असतात. एखाद्या उपकरणाचं उत्पादन घेत असताना त्यांच्यासमोर हे उपकरण सादर करावं लागतं. त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती त्याबाबत चर्चा करतात. त्यानंतर त्याला परवानगी दिली जाते. असं झालं असतं तर ते कायदेशीररीत्या मजबूत ठऱलं असतं.\" \n\nधमन-1 च्या प्रकरणात अशा प्रकारची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. धमनबाबत कोणतं रिसर्च पेपर बनवण्यात आलं ते कुणाकडे सादर केलं आणि ते कसं बनलं याबाबत माहिती उपलब्ध नाही. पण याचवेळी व्हेंटिलेटरची चाचणी मानवावर घेण्याची गरज नसल्याबाबत अनुजा कपूर यांनी मान्य केलं. \n\nत्या म्हणाल्या, याला सुरक्षेबाबत ISO मानांकन लागतं. इलेक्ट्रॉनिक आणि क्वालिटी डेव्हलपमेंट सेंटरमध्ये याची चाचणी करता येऊ शकते. \n\nजयंती रवी यांच्या मते, धमन-1 ला ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडियाची परवानगीची गरज नाही. याला वैद्यकीय उपकरणांबाबत 2017 चा कायलाही लागू होत नाही. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करता येत नाही. \n\nयाबाबत बीबीसीने गुजरात हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध वकील यतीन ओझा यांच्याशी बातचीत केली. ते सांगतात, \"कलम 304 अंतर्गत वैद्यकीय कामात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा यामध्ये दाखल करता येऊ शकतो. कोणतंही व्हेंटिलेटर बनवल्यानंतर किंवा विकत घेतल्यानंतर त्याची चाचणी होणं आवश्यक आहे. सरकारने चाचणी न करता त्याचा वापर केला. ही गंभीर बाब मानली जाऊ शकते.\"\n\nजयंती रवी सांगतात, ज्योती सीएनसी महागडे व्हेंटिलेटर दान स्वरूपात देत आहे. आपल्या भूमीचं कर्ज फेडण्यासाठी ते हे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारचे आरोप लावणं हे माणुसकीच्या दृष्टिकोनातून योग्य नाही. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ॉकडाऊनसारखी परिस्थिती येईल. कोरोनाचं अनर्थचक्र थांबवायचं असेल, तर काही काळासाठी का होईना, पण कडक निर्बंध लावावेच लागतील.\"\n\nटास्क फोर्ससोबत महत्त्वपूर्ण बैठक\n\nटास्क फोर्सच्या बैठकीत ऑक्सिजनची उपलब्धता, रेमडेसिवीरचा वापर, बेड्सची उपलब्धता, उपचार पद्धती, सुविधा वाढवणे, निर्बंध लावणे, कडक दंडात्मक कार्यवाही करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.\n\nया बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ त... उर्वरित लेख लिहा:","targets":"हत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील कोरोना परिस्थितीसंदर्भात चर्चा झाली.\n\nया बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना राजेश टोपे म्हणाले, \"राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती आता निर्माण होतीये, तर लॉकडाऊनच्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं, लोकांचे जे काही प्रश्न असतील ते कसे सोडवायचे, लॉकडाऊन लावायचा झाल्यास किती दिवसांचा लावायचा या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.\"राजेश टोपे यांनी पुढे सांगितलं की, \"या सगळ्यावर अर्थात केवळ चर्चाच झाली आहे. पण राज्यात लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली आहे, असं टास्क फोर्सच्या सदस्यांचं मत होतं. त्यामुळे आता मुख्यमंत्री अर्थ आणि अन्य विभागांशी चर्चा करतील. त्यानंतर कॅबिनेट बोलावली जाईल आणि कदाचित 14 एप्रिलनंतर यासंदर्भातला उचित निर्णय घेतला जाईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ॉकेट हल्ल्यात 50 वर्षांची एक महिला मारली गेल्याचं इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय. \n\nअॅश्कॉनमधल्या हल्ल्यानंतचं दृश्य\n\nतेल अविवमधल्या हॉलॉन उपनगरात रॉकेट एका रिकाम्या बसवर आदळल्याचं इस्रायल पोलिसांचे प्रवक्ते मिकी रोझनफेल्ड यांनी AFP वृत्तसंस्थेला सांगितलं. या शहरात 5 वर्षांची एक मुलगी आणि दोन महिला जखमी झाल्या आहेत. \n\nतेल अविव शहरामध्ये सायरन वाजल्याबरोबर पादचाऱ्यांनी आसरा घेण्यासाठी पळायला सुरुवात केली तर रेस्टॉरंटमध्ये जेवणारे बाहेर पडू लागले, अनेकांनी रस्त्याच्या कडेला आडवं होत बचावाचा प्रय... उर्वरित लेख लिहा:","targets":"याला हराम अल् - शरीफ ( पवित्र ठिकाण) म्हणतात तर ज्यू याला टेंपल माऊंट म्हणून ओळखतात. \n\nगाझावरचा हल्ला\n\nइस्रायलने इथून आणि जवळच्या अरब बहुल शेख जराह भागातून पोलीस हटवावेत अशी मागणी हमासने केली. या भागात पॅलेस्टाईन कुटुंबांना ज्यू नागरिक हुसकावत असल्यावरून वाद सुरू झाला होता. \n\nजेरुसलेममधला पूर्व भाग हा आपल्या होऊ घातलेल्या देशाची राजधानी असल्याचा पॅलेस्टाईनचा दावा आहे. \n\nन सुटलेल्या तिढ्याची भळभळती जखम\n\nजेरेमी बोवेन, मिडल-ईस्ट संपादक\n\nनव्याने होत असलेल्या या हिंसाचारामागचं मूळ कारण जुनंच आहे. ज्यू आणि अरबांमधली ही भळभळती जखम आहे. आणि यामुळे पिढ्यान पिढ्या पॅलेस्टाईन आणि इस्रायली जीव गेले आहेत. \n\nगाझापट्टीवर इस्त्रायलचा हल्ला\n\nजेरुसलेममधल्या तणावामुळे सध्याचा हा हिंसाचार घडतोय. जुन्या शहारातली ही पवित्रं ठिकाणं राष्ट्रीय आणि धार्मिक मानचिन्हं आहेत आणि त्यांच्यावरून होणाऱ्या वादातून अनेकदा हिंसाचार उफाळून येतो. \n\nइस्रायली पोलिसांनी रमझानदरम्यान पॅलेस्टिनी नागरिकांवर लक्ष ठेवणं आणि इस्रायलली कोर्टाने पॅलेस्टिनी नागरिकांना त्यांचं घर सोडण्याचा आदेश देण्यावरून या वादाची यावेळी ठिणगी पडली. \n\nपण इतर काही घटनांमुळेही हे घडलंच असतं. हा वाद होणारच होता. \n\nदोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपापल्या बाजू भक्कम करण्यावर लक्ष्य केंद्रित केलंय. पण शांतता प्रस्थापित करण्याच्या आव्हानाकडे गेल्या काही वर्षांमध्ये कोणीही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ॉझिट घेऊ नये असा साधा नियम असतानाही रुग्णांकडून डिपॉझिट घेतलं जातं आणि त्यांना वेळेवर परत दिलं जात नाही, असा आरोपही ते करतात. \n\nजितेंद्र भावेंनी नाशिकच्याच वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाचं डिपॉझिट परत मिळावं म्हणून रुग्णाच्या नातेवाईकांसह अर्धनग्न आंदोलन केलं होतं. तो व्हिडिओ राज्यभरात व्हायरल झाला होता. \n\nनाशिक शहरातल्या लोकांनी त्यांना भरभरून पाठिंबा दिला होता. याच व्हीडिओमुळे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातल्या सगळ्या हॉस्पिटल्सची बिलं तपासण्याचे आदेश दिले होते, असा दावा भावे करतात.... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या महामारीत कार्य करत असलेल्या शेकडो प्रायव्हेट हॉस्पिटल्सने आपले कोव्हिड हॉस्पिटल्स बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. याचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nकोव्हिड रुग्णाचा उपचार करताना, किंवा कोव्हिड हॉस्पिटल चालवताना अनेक आघाड्यांवर लढावं लागतं. पहिल्यांदा तर स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करायचं ही मानसिकता निर्माण करायची. आपल्याला काही झालं तर घरच्यांचं काय होईल? अशी चिंता सतावते तरीही सकारात्मक मानसिकता बनवायची आणि ती टिकवायची हे सर्वांत मोठं आणि कठीण आव्हान असतं. \n\nरुग्णसंख्या जास्त असल्यामुळे, क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने थकणं, पेशंटच्या बिल आकारणीला मर्यादा घालून दिल्या पण स्टाफच्या पगाराला मर्यादा नाही, औषधे, ऑक्सिजन, पीपीई किट, कोव्हिड कचरा (बायोवेस्ट) विल्हेवाट किमतींना मर्यादा नाही, 100 टक्के अॅडव्हान्स पैसे देऊनही औषधं आणि ऑक्सिजन न मिळणं, त्यामुळे पडेल त्या किंमतीत विकत घ्यावा लागणं, रुग्णांकडून अॅडव्हान्स किंवा डिपॉझिट मागायचं नाही म्हणजेच स्वखर्चाने उपचार करायचे पण जीव वाचवण्यात अपयश आलेच तर बिल बुडवण्याची मानसिकता, तक्रार करू अशी धमकी देणे, बिल ऑडिट केल्यानंतरही डिस्काउंट करण्यासाठी दबाव आणणे, अशा असंख्य अडचणी येत राहातात. \n\nसतत बदलत असलेले शासकीय धोरण, नियमावली, प्रोटोकॉल, परवाने, विविध माहितीचं संकलन अशा एक ना अनेक अडचणी भेडसावतात. हे कमी की काय म्हणून, कितीतरी भाऊ, दादा, नाना, अण्णांचे बिल कमी करण्यासाठी फोन येतात. स्वयंघोषित रॉबिनहूडांचा सुळसुळाट व्हायला लागलेला आहे. जाहीरपणे डॉक्टर्स आणि हॉस्पिटलची बदनामी करणं, धमकावणं, प्रतिमा मलिन करणं, खाजगी मालमत्तेचे नुकसान करणं, डॉक्टरांना शिवीगाळ करत अश्लील भाषा वापरणं, गदारोळ करणं, अपमान करणं असे कृत्य केलेले आहे. अशा थकलेल्या आणि खचलेल्या मनस्थितीत काम करणे अशक्य झाल्यामुळे नाईलाजाने डॉक्टरांवर हॉस्पिटल्स बंद करण्याची वेळ आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून जे काही सुरू होतं, ते बघता हे होणारच होतं.\"\n\nराज्य शासनाचे खाजगी हॉस्पिटल्ससाठी नवीन दरपत्रक \n\nदरम्यान, राज्य शासनाने खाजगी हॉस्पिटल्ससाठी सुधारित दरपत्रक जाहीर केलं आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त पैसै आता खाजगी रूग्णालयांना घेता येणार नाहीत. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने केलेल्या एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.\n\n\"कोविड..."} {"inputs":"...ॉब्लेम झाला, ते पुढे सांगतात. \n\nकिडनीच्या आजारामुळे प्रभुदास यांचं 18 नोव्हेंबरला निधन झालं आणि रमेश भाई यांना 15 ते 20 दिवसांनंतर दवाखान्यातून 'किडनीच्या रिकव्हरी'नंतर सुट्टी मिळाली. \n\nया दोन भावांमधील किडनीच्या आजारात नेमका काय फरक होता, हे अमृतभाईंशी बोलून कळू शकलं नाही.\n\nभावाच्या पोस्टमॉर्टमसाठी एसडीएमला अर्ज दिला होता, ज्यात पोलिसांच्या मारामुळे मृत्यू झाला, असं लिहिण्यात आलं होतं, असं अमृतभाई सांगतात. \n\n\"एसडीएमनं आम्हाला मंजुरी दिली आणि त्याला पोलीस विभागाकडे पाठवलं. पोलीस विभागानं आमच्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. \n\n\"संजीव भट्ट यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी या राजकीय सूडबुद्धीनं करण्यात आल्याचं एक उदाहरण आहे.\n\n\"2011 मध्ये, संजीव भट्ट यांना 2002च्या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती नानावटी आणि न्यायमूर्ती मेहता आयोगाने आयोगाचे साक्षीदार म्हणून बोलावले होते,\" श्वेता सांगतात. \n\nया प्रकरणाची सुनावणी सुरू झाल्यापासून 300 साक्षीदारांपैकी फक्त 32 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. 1990 पासून 2012 पर्यंत शांत राहिलेला तक्रारदार अचानक जागरुक झाला आणि सर्वोच्च न्यायालयासह इतर न्यायालयांत वरिष्ठ वकिलांना नियुक्त केलं.\n\nअंतर्गत किंवा बाह्य आघात किंवा जखमांच्या कोणत्याही संकेतांशिवाय, 18 दिवसांनंतर कैदेतून बाहेर पडल्यावर मृत्यू कसा होतो, हे समजणं विचित्र आहे.\n\nफोरेन्सिक वैद्यकीय तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर स्पष्ट केलं होतं की, संबंधित व्यक्तीचा छळ झालेला नव्हता. पण नंतर याला हत्येचं स्वरूप देण्यात आलं, असं श्वेता भट्ट यांचं म्हणणं आहे. \n\nफोनवरील संभाषणादरम्यान त्या जामनगरहून अहमदाबादला परतत होत्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ॉर्गन तस्वानगिराई यांच्या माजी सल्लागार अलेक्सा मागासाई यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, लष्कराचा दावा खोटा असून हा उठावच आहे.\n\n\"उठावाला मान्यता मिळत नाही, त्याचा निषेधच होतो म्हणून ते तसं म्हणत नाहीत,\" असं त्यांनी सांगितलं. \"तसंच अधिकारांचा विचार केला, तर ते आता लष्कराकडे असून राष्ट्राध्यक्ष नाममात्र राहिले आहेत.\" \n\nउपराष्ट्राध्यक्षांना हटवल्यानं राजकीय संकट\n\nमुगाबे यांचा वारसदार कोण, यावरून झिबाब्बेमध्ये बरीच राजकीय उलथापालथ सुरू आहे. मुगाबे यांच्या पत्नी ग्रेस आणि उपराष्ट्राध्यक्ष इमर्सन म... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ताधारी ZANU-PF पक्षात फूट पडली आहे. \n\nरॉबर्ट मुगाबे सुरक्षित आहेत, असं लष्करानं म्हटलं आहे.\n\nत्यातून गेल्या महिन्यात ग्रेस यांनी उठावाची शक्यता व्यक्त करत म्नानगाग्वा आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून त्यांना धोका असल्याचं म्हटलं होतं. \n\nतरुणांचा पाठिंबा ग्रेस यांना \n\nपक्षाच्या यूथ विगंचे नेते कुडझाई चिपांगा यांनी साऱ्याच लष्कराचा पाठिंबा लष्करप्रमुखांना नाही, असं म्हटलं होतं. हा आपल्या देशाच्या भवितव्याचा हा प्रश्न आहे.\n\nएका लष्करी व्यक्तीनं पक्षातील नेते आणि कायदेशीररित्या निवडून आलेल्या राष्ट्राध्यक्षांच्या कामात ढवळाढवळ करू नये, असं ते म्हणाले होते. \n\nकोण आहेत ग्रेस मुगाबे?\n\nग्रेस यांचं वय 52 असून गेल्या काही वर्षांत झिंबाब्वेच्या राजकारणात त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे. त्या सत्ताधारी पक्षाच्या महिला विभागाच्या प्रमुख आहेत. \n\nमुगाबे आणि त्यांची पत्नी ग्रेस\n\nरॉबर्ट मुगाबे जगातील सर्वात वयस्कर सत्ताधारी नेते आहेत. 1980 मध्ये गौरवर्णियांची सत्ता संपल्यापासून तेच या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत. सध्या त्यांच्या आरोग्याबद्दल चिंतेचं वातावरण आहे. \n\nग्रेस यांनी राष्ट्राध्यक्ष होण्याची इच्छा जाहीररित्या व्यक्त केली होती. 2014 ला तत्कालिन उपराष्ट्राध्यक्ष जॉईस मुजुरू यांच्यावर त्यांनी विविध आरोप केल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं. \n\nत्यानंतर म्नानगाग्वा यांना उपराष्ट्राध्यक्ष बनवण्यात आलं. पण 2017मध्ये ग्रेस यांनी म्नानगाग्वा यांनी हटवण्याची मागणी केली. नुकतंच त्यांनाही पदावरून हटवण्यात आलं. \n\nग्रेस यांचा प्रवास \n\n1. ग्रेस या झिंबाब्वेच्या परराष्ट्र विभागात टायपिस्ट होत्या. त्यांच्यापेक्षा 41 वर्षांनी मोठे असलेल्या मुगाबे यांच्याशी त्यांचे प्रेमसंबध जुळले. \n\n2. त्यावेळी मुगाबे यांच्या पहिल्या पत्नी सॅली आजारी होत्या. सॅली यांचं निधन 1992ला झालं. \n\n3. 1996ला मुगाबे आणि ग्रेस यांचा शाही थाटात विवाह झाला. \n\nग्रेस मुगाबे\n\n4. त्यांना बोना, रॉबर्ट, चाटुंगा अशी 3 मुलं आहेत. \n\n5. त्यांची लाईफस्टाईल खर्चिक असून त्यांना 'गुची ग्रेस' असंही म्हटलं जातं.\n\n6. कल्याणकारी कामं आणि अनाथ आश्रमांना मदत, अशा कामांमुळे त्यांची स्तुती केली जाते. \n\n7. त्यांनी समाजशास्त्र विषयात पीएचडी मिळवली आहे. पण त्यांनी ही पीएचडी युनिव्हर्सिटी ऑफ झिंबाब्वेमधून 2 महिन्यांत मिळवल्याचं बोललं जातं. \n\nरॉबर्ट मुगाबे : जगातील सर्वात वयस्कर..."} {"inputs":"...ॉर्डात ठेवण्यात आलं, जेणेकरून त्यांच्यातून हा व्हायरस आणखी बाहेर पसरू नये.\n\nमात्र अचानक एवढे रुग्ण आले तर त्यासाठी पुरेशी व्यवस्था करणं सर्वांना शक्य नव्हतं. चीनने जसं वुहानमध्ये दहा दिवसांत 1000 खाटांचं रुग्णालय उभारलं, तशी कार्यक्षमता प्रत्येकाकडे नसल्याने लोकांना क्वारंटाईन करणं, हे मोठं आव्हान उभं राहू लागलं. त्यासाठी राज्य सरकार खासगी रुग्णालय आणि अगदी हॉटेल्समधल्या रूमही भाड्याने घेण्याची व्यवस्था करत आहेत.\n\nएवढ्या रुग्णांवर एकत्र उपचार शक्य नसल्याने, तसंच याचा प्रसार रोखण्याच्या दृष्टिकोन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ढवू शकतो. मात्र जर तुम्ही आजारी असताना आज घरातच बसलात, गर्दीत कुठेही न जाता, कुणाच्या थेट आणि जास्त काळ संपर्कात न राहिलात तर या रोगाचा प्रसार होण्याची गती मंदावू शकते. \n\nFlatten the curve\n\nया दोन रेषांमधली तुलना केली तर social distancingमुळे शक्य आहे की पहिल्या रेषेला असं दाबून जरा सपाट करण्याचा प्रयत्न करता येईल. यासाठीच सध्या #FlattentheCurve हॅशटॅग वापरला जातो आहे.\n\nमग मी काय करावं?\n\nSelf isolation, म्हणजेच स्वतःला इतरांपासून जास्तीत जास्त वेगळं आणि अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. कमीत कमी 14 दिवस घरातच राहा, तेही. म्हणूनच महाराष्ट्रात तसंच इतर काही राज्यांमध्ये सध्या सर्व शाळा-कॉलेज, मॉल्स, जिम बंद ठेवण्याचे आदेश 31 मार्च पर्यंतचे आहेत.\n\n1. जर घरात एकटेच राहात असाल तर उत्तम, पण जर कुणाबरोबर राहणार असाल तर खात्री करून घ्या की ते आजारी नाहीत, किंवा त्यांच्यात कुठली आजारपणाची लक्षणं नाहीत. दारं-खिडक्या उघडी ठेवा.\n\n2. तुम्हाला जर त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्याजवळ राहण्याची गरज असेल तर स्वतःचीसुद्धा काळजी घ्या. मास्क, हँड सॅनिटायझर सतत वापरत राहा, आणि घर स्वच्छ ठेवा. घरातल्या डस्टबिनवर झाकणं लावा.\n\n3. कपडे नियमितपणे धुवून वापरा. हस्तांदोलन किंवा मिठी मारणं टाळा, शारीरिक संपर्क कमीत कमी असायला हवा.\n\n4. जर सहवासातील कुणी आजारी असेल तर त्यांचे टॉवेल, कंगवा इत्यादी वैयक्तिक उपयोगाचं सामान वापरू नका. बाथरूम वेगळं करणं शक्य नसेल तर त्यांच्या वापरानंतर ते स्वच्छ करून मग वापरा.\n\n5. अनावश्यक प्रवास टाळा. अशा ठिकाणी जाणंच टाळा जिथे जास्त लोक असतील, म्हणूनच सरकारने मॉल्स, पब-रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. होम डिलेव्हरीचा पर्याय जिथे उपलब्ध असेल तिथे निवडा.\n\n6. शक्य असेल तर छोट्या दुकानांमधून अत्यावश्यक सामान खरेदी करा, जिथे जास्त गर्दी टाळता येईल. रांगांमध्ये उभे असाल तर इतरांपासून एक मीटरचं सुरक्षित अंतर ठेवा.\n\n7. वर्क फ्रॉम होमचा पर्याय असेल तर नक्की तो स्वीकारा. जर नसेल शक्य तर कामकाजाच्या अशा वेळा आखून घ्या की सर्वांना सर्वच दिवस ऑफिसला जाण्याची गरज असणार नाही. कामाचे दिवस किंवा शिफ्ट वाटून घ्या जेणेकरून लोकांचा संपर्क कमीत कमी होईल.\n\nहे नक्की वाचा - \n\nहे नक्की पाहा\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर..."} {"inputs":"...ॉल\n\nअशीच कहाणी अॅमस्टरडॅममधल्या युसूफ अल-दार्दिय आणि पिम स्टुरमन यांचीही आहे. त्या दोघांनी मिळून 2014 मध्ये 'वेडींग हॅशटॅग वॉल' कंपनीची स्थापना केली. कंपनीकडून 79 डॉलरमध्ये 'व्हर्चुअल वॉल' विकत घेता येऊ शकते.\n\nही 'व्हर्चुअल वॉल' म्हणजे एक वेब लिंक असते. ही लिंक उघडल्यावर आपल्या लग्नासाठी तयार करण्यात आलेल्या हॅशटॅगचा वापर कोणी-कोणी आणि नेमका कशासाठी केला आहे याची माहिती पाहता येते. \n\nयामुळे आपल्या लग्नाबद्दल कोण काय-काय म्हणतंय हे त्यांना सहज पाहता येतं.\n\nलग्नासाठी तयार करण्यात आलेल्या हॅशटॅगचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्वकेंद्री आणि स्वतःला स्थान मिळवून देण्यासाठी आग्रही दिसते. त्यांच्या वयाची असताना पूर्वीची पिढी मात्र याबाबतीत पुढे नव्हती. लग्न ही त्यांच्यासाठी इतरांना आकर्षून घेण्याची नामी संधी वाटते.\"\n\nजुन्या पिढीच्या सोहळे साजरा करण्याच्या कल्पनांना हल्ली नव्या पिढीला थारा द्यावासा वाटत नाही.\n\nचांगल्यात-चांगले फोटो ही सोशल मीडिया अॅप्सची सततची मागणी असते. त्यामुळे त्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवणं, तसा लुक ठेवणं याला अधिक महत्त्व दिलं जातं. त्यामुळे सातत्यानं लग्नासाठी लागणारा खर्च हा वाढतच आहे.\n\nकारण, 21 व्या शतकातील पिढीतल्या अनेकांना आपल्या जुन्या पिढीच्या सोहळे साजरा करण्याच्या कल्पनांना हल्ली थारा द्यावासा वाटत नाही. त्यामुळे नव-नव्या संकल्पनांचा त्यांना ध्यास लागलेला असतो. \n\nयातूनच सर्वात वेगळं लग्न साजरं करण्याची आणि त्याला सोशल मीडियावर प्रसिद्धी देण्याची स्पर्धा त्यांच्यात लागलेली असते.\n\nया सगळ्या खर्चाचे आकडे करोडोंच्या पुढे जाऊ लागले आहेत. 2016 मध्ये 'हिच्ड' आणि 'द नॉट' या दोन वेबसाईटच्या सर्व्हेनुसार युकेमध्ये 25000 पाऊंड आणि अमेरिकेत 35000 डॉलर इतके आकडे या खर्चांनी गाठले आहेत.\n\n'डिव्हाईस फ्री वेडींग'\n\nया विषयी शेरी टर्कल या समाज विज्ञानाच्या प्राध्यापक आपल्या 'अलोन टुगेदर' पुस्तकामध्ये म्हणतात की, \"हल्ली लोकांना फोनपासून दुरावणं हे शक्य होत नाही. त्यामुळे एकमेकांचे सामाजिक बंध कमी होत चालले असून एकटेपणा वाढीस लागत आहे.\"\n\nटर्कल पुढे म्हणते की, \"पूर्वी लग्नाचा एखादाच फोटो सगळ्या कुटुंबासह काढलेला महत्त्वाचा असायचा. मात्र, आता लोकांना प्रत्येक क्षणाला फोटोमध्ये कैद करायचं आहे, त्याला योग्यतेच्या प्रत्येक कसोटीवर घासून लख्ख करायचं आहे. आणि असं करण्याचा दबावही त्यांच्यावर आहे.\"\n\n'डिव्हाईस फ्री वेडींग' ही संकल्पना हळूहळू जोर धरेल असं वातावरणही तयार होत आहे, असं टर्कल म्हणतात. पण, दुसरीकडे लग्नासाठी हॅशटॅग तयार करून लग्नाला आलेल्या पाहुण्यांना त्याचा वापर करण्यास सांगणं यात काही गैर नाही असंही टर्कल यांना वाटतं.\n\nतिचा फोनही बंद होता...\n\nआपल्या लग्नासाठी हॅशटॅग तयार करणारी जेसिका लेहमन मात्र आपल्या रिसेप्शनच्या दिवशी प्रत्येकाला हॅशटॅग वापरण्यास उद्युक्त करत होती. '#JessTheTwoOfUs' हा हॅशटॅग सभागृहात प्रत्येकाला दिसेल अशा ठिकाणी लावण्यात आला होता.\n\nपूर्वी लग्नाचा असा एखादाच फोटो सगळ्या कुटुंबासह काढलेला..."} {"inputs":"...ॉवेलचा वापर करू शकतो. यानंतर त्याला एका पॉलिथिनमध्ये टाकावं. हे पॉलिथीन पाणी आणि बर्फ असलेल्या दुसऱ्या एका पॉलिथीनमध्ये टाकावं. असं केल्यामुळे तुटलेला अवयव थेट बर्फाच्या संपर्कात न येताही थंड राहील. \n\nतुटलेल्या अवयवाला थेट बर्फाच्या संपर्कात ठेवू नये. बर्फ गोठल्याने अवयव खराब होतो. अवयवाला कोल्ड इंज्युरी होऊ शकते. अवयव थंड ठेवल्याने त्याचं मेटाबोलिझम सुरू राहतं आणि त्यामुळे निष्क्रीय होण्याची प्रक्रिया मंदावते. यामुळे सर्जरी यशस्वी होण्याची शक्यता वाढते. \n\nतर शरिराला जोडून असलेल्या अवयवातून होणा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा खडतर असतो. मात्र, हळूहळू रिकव्हरी होते. नंतरदेखील छोट्या-मोठ्या सर्जरीची गरज भासू शकते. \n\nसर्जरीआधी आणि नंतर काळजी घ्यावी लागते.\n\nशरिराला जोडल्यानंतर तो अवयव पूर्णपणे निष्क्रीय वाटतो. त्यात पुन्हा संवेदना जाणवण्यासाठी चार ते सहा महिन्यांचा कालावधी लागतो. सर्जरी योग्य प्रकारे झाली असेल तर बहुतांशवेळा अवयवात संवेदना येते. अधेमधे ही संवेदना कमी-जास्त होत असते. या उपचार पद्धतीत ऑर्थोपेडिक डॉक्टर आणि फिजिओथेरपिस्टचीेदेखील मदत लागते. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ो शेतकरी तर आपला कापूस घेऊन गेलेलेच नाहीत. ते आपला नंबर यायची वाट बघत आहेत. यात माझा नंबर कधी येणार?\"\n\nपवार यांनी इतर अनेक शेतकऱ्यांप्रमाणे यापूर्वी कापूस विकला नाही, कारण त्यावेळी कापसाचे दर घसरलेले होते. त्यामागे अनेक स्थानिक आणि जागतिक कारणं होती. \n\nसरकीची मागणी कमी झाल्याने यंदा स्थानिक आणि जागतिक बाजारात सरकीचे भाव जवळपास 50 टक्क्यांनी घसरले आहेत. एक क्विंटल कापसात 65 किलो सरकी, 34 किलो रुई तर 1 किलो कचरा असतो. \n\nखरंतर सुताची मागणीही कमी झाली आहे. त्यामुळे रुईचे दरही थोडे घसरले आहेत. मात्र,... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूध खरेदी केली आहे. या दुधाची पावडर करण्यात येणार आहे. मात्र, लॉकडाऊनचे पहिले दोन ते आठ आठवडे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांना बसायचा तो फटका बसला आहे. जवळपास सर्वच शेतमालाच्या पुरवठा साखळीवर लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. \n\nमार्चच्या सुरुवातीला किसन पवार यांना वाटलं होतं की कापूस इतक्या लवकर न विकता एप्रिलमध्ये भाव वाढतील तेव्हा विकावा. मात्र, येत्या काही दिवसातच अचानक आरोग्य संकट ओढावेल आणि संपूर्ण जगात थैमान घालून अर्थव्यवस्थाही चिरडून टाकेल, असा विचार किसन किंवा त्यांच्यासारख्या इतर हजारो शेतकऱ्यांनी केला नव्हता. \n\nजागतिक आणि स्थानिक बाजारातच सर्व व्यवहार जवळपास ठप्प असताना जे खाजगी व्यापारी जोखीम उचलून कापूस आणि रब्बी हंगामातल्या इतर मालाची खरेदी करत आहेत त्यांनी किमती खूपच कमी केल्या आहेत. घाटंजीमधलंच उदाहरण घेतलं तर खासगी व्यापारी कापूस जवळपास 4400 रुपये, तूर 4500 रुपये तर चना 3500 रुपयांना खरेदी करत आहेत. \n\nकिसन पवार म्हणतात, \"फेब्रुवारी महिन्यात भाव खूप कमी होते आणि आतातर भाव कमी आहेतच पण खरेदी करायलाही कुणी तयार नाही.\"\n\nइतर शेतकऱ्यांचीही हीच व्यथा आहे. \n\nशेतात विक्रीअभावी पडून असलेलं पीक, खिशात पैसा नाही, कोसळणारे भाव, येऊ घातलेल्या खरिपाच्या पेरणीसाठी बँका कर्ज देतील, याची शाश्वती नाही आणि बाजाराबद्दलची अनिश्चितता या सर्वांमुळे देशातल्या कृषी संकटाच्या हॉटस्पॉटपैकी एक असणाऱ्या विदर्भातल्या आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. \n\nहमीभावाने कापूस विकून दोन पैसे जास्त कमावता येतील, या आशेवर सीसीआयला कापूस विकावा, असा शेतकऱ्यांचा प्रयत्न आहे. मात्र, सीसीए केवळ उच्च प्रतिचा कापूस खरेदी करतं. हलक्या प्रतिचा कापूस नाकारला जातो.\n\nमात्र, इथे एक अडचण अशीही आहे की खाजगी व्यापाऱ्याला कापूस विकला तर लगेच पैसे मिळतात. पण कमी दराने. तेच सीसीआयला कापूस विक्री केली तर भाव जास्त मिळतो. मात्र, पैसे मिळायला वेळ लागतो. \n\nशेकडो शेतकरी ज्यांनी 15 मार्चच्या आधी सीसीआयला कापूस किंवा नाफेडला तूर, हरभरा विकला त्यांचे पैसे अजून आलेले नाहीत. \n\nखरिपाची पेरणी कशी करायची?\n\nवर्धा जिल्ह्यातल्या डोर्ली गावातले 15 एकर शेती असणारे धर्मपाल जारुंडे सांगतात, \"मी लॉकडाऊन सुरू होण्याच्या काही दिवस आधीच, मार्चच्या मध्यात नाफेडला तूर विकली आणि थोडा कापूस सीसीआयला विकला आणि या दोघांचेही पैसे अजून आलेले नाहीत.\"..."} {"inputs":"...ो, अशी भाषा मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष रजनी पटेल यांच्याकडून वापरली जायची. 'मार्मिक'वरील बंदी उठवावी, अशी मागणी करण्यासाठी शिवसेनेचे तेव्हाचे नेते डॉ. हेमचंद्र गुप्ते, मनोहर जोशी आणि सुधीर जोशी हे संजय गांधी यांना भेटायला दिल्लीला गेले. \n\nसंजय गांधी, इंदिरा गांधी\n\nप्रकाश अकोलकर यांनी या भेटीचं वर्णनही आपल्या पुस्तकात केलं आहे. या भेटीनंतर रजनी पटेल यांची भाषा बदलल्याचं त्यांनी लिहिलं आहे. \n\n1977 साली मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक झाली तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांनी अचानक काँग्रेसचे नेते मुरली देवरा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ो, रात्रीचे दहा वाजले तरी इथली आर्द्रता कायम असते. गेल्या काही दिवसांत वातावरण थोडंस सहनीय बनलं आहे. पण शरीरातील ऊर्जा अखेरपर्यंत वाचवून ठेवण्याचं आव्हान तुमच्यासमोर आहे. \n\nविजय लोकापल्ली यांच्या मते, भारतीय खेळाडूंना देशांतर्गत सामन्यांदरम्यान अशा स्थितीचा सामना करावा लागतो. ते मानसिकरित्या यासाठी तयार असतात. कोणत्याही स्थितीत चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने ते मैदानात उतरतात. \n\nसमाधानाची बाब काय?\n\nयंदाचे आयपीएल सामने आठऐवजी साडेसातवाजता सुरू होणार आहेत. त्यावेळी दुबई, अबु धाबी आणि शारजाह प... उर्वरित लेख लिहा:","targets":"न ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.\n\nसचिनच्या खेळीदरम्यान सँडस्टॉर्म अर्थात वाळूचं वादळ आलं होतं. मात्र सचिन त्यानेही विचलित झाला नाही. वाळूच्या वादळामुळे सर्व खेळाडूंनी मैदानावर लोळण घेतली होती.\n\nसंयुक्त अरब अमिरातच्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यातही वाळूचं वादळ येऊ शकतं.\n\nवरिष्ठ क्रीडा पत्रकार विजय लोकपल्ली यांच्या मते, कोरनाच्या काळात खेळाडूंना कुठेही खेळी करता आली नाहीय. आता आयपीएलमुळे संधी मिळतेय. त्यामुळे इतर कुठलाही अडथळा खेळाडूंना चांगली खेळी करण्यापासून रोखू शकणार नाही.\n\n\"कोरोनामुळे बरीच खबरदारी घेण्यात आलीय. खेळाडूंना सामन्यानंतर कुठे बागडताही येणार नाही, पार्ट्याही नसतील. प्रेक्षकांचा आवाज नसेल. फक्त क्रिकेट एके क्रिकेट असेल,\" असं विजय लोकपल्ली सांगतात.\n\nलॉकडाऊनमुळे आपापल्या घरी अडकून पडलेल्या लोकांना आयपीएलमध्ये मोठ्या कालावधीनंतर क्रिकेटचा अनुभव घेता येणार आहे. यंदा आयपीएलला सर्वाधिक व्ह्यूअरशिप मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ो. त्यांचा शब्द आपण पडू देणार नाहीत असं म्हणत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी आज आपला पवित्रा बदलला. अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात अखेर मनोमीलन झाल्याचं भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सांगितलं. \n\nअर्जुन खोतकर हे सच्चे शिवसैनिक आहेत. त्यामुळे दुसऱ्या कोणत्या पक्षात जाण्याचा अथवा उद्धव ठाकरे यांच्या शब्दाबाहेर जाण्याचा प्रयत्न ते करणार नाहीत. असं पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी बद्रीनाथ टेकाळे यांनी सांगितलं. \n\nशिवसेना आणि भाजपची केंद्रात आणि राज्यात युती आहे. रावसाहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ो. याचा अर्थ 50 वर्षांत दीडपट वाढ. \n\nहे आकडे इमर्जिंग वॉटर इनसिक्योरिटी इन इंडिया : लेसन फ्रॉम अग्रीकल्चरली अडव्हान्स स्टेट पुस्तकातले आहेत. \n\nCRRID चंदिगढमध्ये अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक आर. एस. घुमन यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. \n\nयावरून आपल्याला पंजाबच्या शेतीचा अंदाज येऊ शकतो. हरयाणामध्येही तीच स्थिती आहे. \n\nहरयाणामध्ये काही ठिकाणी पाण्याची समस्या आहे. तांदळाची शेती करण्यास पाणी जास्त लागतं. त्यामुळे इथं हे पीक तुलनेनं कमी घेतलं जातं. हरयाणामध्ये ऊसाची शेतीही मोठ्या प्रमाणात होते.\n\nगहू आणि... उर्वरित लेख लिहा:","targets":"कात पंजाबमध्ये फक्त 66 टक्के क्षेत्रात गहू आणि तांदळाचं पीक घेतलं जात होतं. आता 90 टक्के क्षेत्रात फक्त गहू आणि तांदूळ पिकवला जातो. \n\nहरितक्रांतीमुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, असं घुमन यांना वाटतं. केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या कायद्यांमुळे हीच पिकं घेणं जास्त फायदेशीर आहेत, असं शेतकऱ्यांना वाटू लागलं. उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन करण्यात आलं. MSP देण्यात आला. गहू आणि धानच्या शेतीला सिंचन, वीज आणि इतर सुविधा मिळाल्या.\"\n\nपण यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे, या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडावं? \n\nपंजाब सरकारचा अहवाल\n\nपंजाब सरकारला या गोष्टींबाबत माहिती नाही, असं शक्य नाही. \n\n1986 आणि 2002 मध्ये सरकारने पिकांमध्ये विविधता आणण्यासाठी प्रा. जोहल यांच्या अध्यक्षतेखाली दोन समित्या बनवल्या होत्या. पण या समितींच्या अहवालांची अंमलबजावणी होऊ शकली नाही. \n\nया समितींनी 20 टक्के शेतीमध्ये विविधता आणण्याची शिफारस केली होती. त्यासाठी 1600 कोटी शेतकऱ्यांना नुकसानभरपाई स्वरूपात देण्यात यावेत, असं समितीने म्हटलं होतं. \n\nयाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी बीबीसीने प्रा. जोहल यांच्याशी संपर्क साधला. \n\nते म्हणतात, \"2002 मध्ये भारत इतर देशांना 1500 कोटी किंमतीच्या तेलबिया आणि डाळ निर्यात करत होता. हाच निधी शेतकऱ्यांना देऊन त्यांना ही पिकं घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं मी म्हटलं होतं. पण राज्य सरकार आणि केंद्र सरकारला याबाबत अहवाल देऊनसुद्धा त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झाली नाही.\"\n\nप्रा. जोहल हे पिकाचा दर ठरवणाऱ्या CACP समितीचे अध्यक्षही राहिले आहेत.\n\nत्यांच्या मते, \"सरकार व्होट बँकचं राजकारण करत आहे, वीज, पाणी मोफत देऊन मत मागितलं जातं. यामुळेच शेतकरी गहू आणि तांदळाच्या चक्रव्यूहात अडकून पडला आहे. मोफत विजेमुळे पंजाब सरकारचं दरवर्षी 5 हजार कोटी नुकसान होतं. वीज फ्री असल्यामुळे पाण्याच्या उपशावर बंधन नाही. त्यामुळे भूजल पातळीही खालावत आहे.\"\n\nयातून मार्ग काढण्यासाठी फ्री वीज बिल योजना बंद झाली पाहिजे, हाच निधी शेतकऱ्यांना इतर सवलती देण्यासाठी वापरायला हवा, असं घुमन यांनी सुचवलं. \n\nशेतकऱ्यांसोबत अन्याय?\n\n60 आणि 70 च्या दशकात भारत इतर देशांकडून धान्य आयात करत होता. त्या काळात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्यांना गहू-तांदळाची शेती करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आलं. आता या क्षेत्रात भारताने प्रगती केल्यानंतर..."} {"inputs":"...ो. सतत खालीवर उठणं-बसणं, स्टंपिंग, थ्रो घेणं हे सगळं रेग्युलर कीपरप्रमाणे करतो. कीपिंगची ड्युटी नसेल तर कुठेही उभा करा त्याला, 'झोकून देऊन काम करणं' हा वाक्प्रचार तो सतत प्रत्यक्षात आणतो.\n\nबॉल त्याला बीट करू शकत नाही, थ्रो त्याचा चुकत नाही, रनआउट तो सोडत नाही. काही विचारूच नका, लाइव्ह वायर वगैरे म्हणतात अगदी तेच... \n\nएबी बॉलिंगही करतो, आणि तीही अगदी नीट. म्हणजे आपल्या पार्टटाइमर्स सारखी नाही - विकेट काढतो. रनपण देत नाही. त्याच्या सुदैवाने त्याच्यावर बॉलिंग करण्याची वेळ फारशी येतच नाही, पण जेव्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"onductची गरजच उरणार नाही. \n\nवाचाळपणासाठी करण्यासाठी त्याला शिक्षा करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अफाट सातत्य आणि अशक्य फिटनेस यामुळे पदार्पण केल्यापासून त्याला ड्रॉप करण्याचा विचारच आलेला नाही अद्याप. ज्यांच्याकडून तो क्रिकेट शिकलाय, क्रिकेटमधलं कौशल्यं घोटीव करण्यासाठी मदत करणाऱ्या करणाऱ्या प्रत्येकाबद्दल तो वारंवार कृतज्ञता व्यक्त करतो. एबीच्या आयुष्यातल्या क्रिकेट या पैलूचे हे उपपैलू. \n\nदक्षिण आफ्रिकेच्या कनिष्ठ हॉकी संघासाठी त्याची निवड झाली होती. कनिष्ठ राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी त्याच्या नावाचा विचार झाला होता. कनिष्ठ राष्ट्रीय रग्बी संघाचा तो कॅप्टन होता. दक्षिण आफ्रिकेतले जलतरणातले सहा शालेय विक्रम त्याच्या नावावर आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या कनिष्ठ डेव्हिस टेनिस टीमचा तो भाग होता. 19 वर्षांखालील गटात बॅडमिंटन चॅम्पियन होता. व्यावसायिक गोल्फपटूंइतकी त्याची गोल्फमध्ये कामगिरी होती- हे असं सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरल्यानंतर एबीडीने आत्मचरित्रात निखळपणे सांगितलं की, मला अनेक खेळ सफाईदारपणे खेळता येतात मात्र व्यावसायिक पातळीवर मी क्रिकेट सोडून कुठलाही खेळ खेळलेलो नाही. झटपट प्रसिद्धी आयती मिळत असतानाही एबीडीने सच्चेपणाचीच कास कायम राखत वेगळेपण सिद्ध केलं. \n\nएबी बॉलिंगही करतो\n\nआता एवढं करतो म्हटल्यावर अनेकांच्या डोक्यात एक विचार डोकावतो - हा माणूस कुटुंबकबिल्याकडे लक्ष देतो की नाही? पण एबी तिथेही पुढेच. आईबाबा, भाऊ हे त्याचे घट्ट मित्र आहेत. त्याचे बाबा डॉक्टर आहेत. आणि हे चौघेही कुठला ना कुठला खेळ व्यावसायिक पातळीवर खेळलेले आहेत. सो खेळाचे बाळकडू घरातूनच. म्हणूनच आयुष्यातल्या चढउतारांविषयी तो त्यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करतो.\n\nया 'चर्चिल' मंडळीत जुनी मैत्रीण डॅनिएला स्वार्तशी लग्न करत त्याने भर घातली. टूरच्या निमित्ताने बाहेर असला की स्काईपच्या माध्यमातून तो या सगळ्यांशी संवाद साधतो नियमितपणे. \n\nया क्षणाला तुम्हाला कदाचित स्वतःविषयी थोडा न्यूनगंड वाटायला सुरुवात झाली असेल. पण एबीची कलाकारी अजून बाकी आहे.\n\nया सगळ्यातून तो कधी आणि कसा वेळ काढतो ठाऊक नाही, पण एबी सुरेल गातो, उत्तम गिटार वाजवतो. अॅम्पी ड्यू प्रीझच्या साथीने त्याने एक अल्बमही काढलाय. मागे ICCच्या एका फंक्शनला त्याचं गाणं ऐकायला मिळालं होतं.\n\nत्याच्या किटमध्ये पुस्तकांचा साठा असतो. आणि तो केवळ दाखवायला नाही. एखाद्या सामन्यादरम्यान तो खेळत नसताना..."} {"inputs":"...ोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप केला.\n\nदेवेंद्र फडणवीसांनी अनिल देशमुख यांचा आरोप फेटाळून लावला होता.\n\n\"आधीच्या सरकारने स्पायवेअर पिगॅससचा वापर करून अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांवर पाळत ठेवली. हे स्पायवेअर घेण्यासाठी अधिकारी इस्रायलला गेले होते का? याची चौकशी करणार,\" असं गृहमंत्री अनिल देशमुख पत्रकारांशी बोलताना म्हणाले होते.\n\nफेब्रुवारी 2020 मध्ये राज्य सरकारने दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रक... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलंय.\n\nपरवानगी शिवाय फोन टॅप करणं हा गुन्हा आहे, असं मलिक यांनी म्हटलंय. सरकार स्थापन होताना रश्मी शुक्ला महाविकास आघाडीच्या लोकांचे फोन टॅप करण्याचं काम करत होत्या, अस दावाही मलिक यांनी केला आहे.\n\nरश्मी शुक्ला भाजपच्या एजंट असल्यासारखं काम करतात. रश्मी शुक्ला बेकायदेशीरपणे फोन टॅप करत होत्या. सत्यपरिस्थिती बाहेर आल्यानंतर सरकारने त्यांना पाठिशी घालण्याचे काम केले नाही, असं मलिक यांनी सांगितलं आहे.\n\nबहुमत असेपर्यंत आम्हाला कोणीही सत्तेपासून दूर करू शकत नाही, फडणवीस दिल्लीत जाऊन कट-कारस्थान करत असल्याचं स्पष्ट झालं आहे, असंही मलिक म्हणालेत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोकांच्या मोबाईल टाकल्यावर काही कालावधीतच अगदी दारात नागरिकांना या वस्तू देण्यात आल्या. \n\nॲपच्या माध्यमातून घरपोच सेवा\n\nप्रशासनाकडून एका मोबाईल ॲपचीही निर्मिती करण्यात आल्. या ॲपवरही नागरिकांना आपल्या आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची यादी टाकता येते. त्यावर यादी टाकल्यावर काही वेळातच नागरिकांना अगदी दारातच वस्तू आणि भाजीचा पुरवठा करता येतो. पण या वस्तू घरपोच देताना नागरिकांकडून कोणताही जास्तीचा दर घेण्यात आला नाही, असं प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे सांगतात. \n\nस्थानिक रहिवासी रितेश साबळे सांगत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी 'कोरोना सोल्जर' आशा तीन प्रकारच्या, तीन वेगवेगळ्या रंगाच्या पासची व्यवस्था करण्यात आली. तसंच विनापरवाना फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली. प्रत्येक चौकात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शहरात अनावश्यक फिरणाऱ्यांवर कडक निर्बंध आले आहेत. हीच स्थिती लॉकडाऊन संपेपर्यंत राहील, असं शिरगावकर यांनी स्पष्ट केलं.\n\nसर्वेक्षणातून सापडला सातवा रुग्ण\n\nबारामतीमध्ये सहा रुग्ण आढळून आल्यानंतर आरोग्य विभागाने विविध भागात स्वतःहून सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. बारामती नगरपरिषद आणि आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधित क्षेत्रात एकूण 246 टीम तसंच ग्रामीण भागासाठी 28 टीम तयार करण्यात आल्या. त्यांच्यामार्फत दररोज सर्वेक्षण करून विविध भागातील नागरिकांची माहिती गोळा करण्यात आली. \n\nरक्तदाब, मधुमेह, ताप यांसारखी लक्षणं असलेल्या लोकांची यादी तयार करण्यात आली. आरोग्य अधिकारी या लोकांना दर तीन ते पाच दिवसांनी भेट देतात. या सर्वेक्षणातूनच बारामतीत सातवा रुग्ण आढळून आल्याचं कडूसकर यांनी सांगितलं. \n\nशहरातील 92 जणांना होम क्वॉरंन्टाईन करण्यात आलं आहे. या होम कोरोन्टाईन लोकांचीही नियमित तपासणी करण्यात येत आहे, असंही त्यांनी सांगितलं. \n\nबारामतीत कामाच्यानिमित्तानं आलेल्या परप्रांतीय कामगारांनाही निवारा देण्यात आला. त्यांच्या रोजच्या जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून करून देण्यात आली आहे. यासाठी तीन निवारा केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.\n\n437 जणांवर कारवाई, 275 वाहनं जप्त\n\nएवढं सगळं करूनही विनाकारण रस्त्यावर फिरणारे काहीजण बारामतीमध्येही आहेतच. \n\nअशा प्रकारे विनाकारण रस्त्यावर येऊन नियम मोडणाऱ्या 437 लोकांवर कारवाई केल्याचं उपअधीक्षक नारायण शिरगावकर सांगतात. \n\nते सांगतात, \"आतापर्यंत 437 लोकांवर कारवाई करून 275 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. त्यापैकी 15 जणांना न्यायालयाने शिक्षाही सुनावली आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखायचा असेल, तर लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे. अन्यथा अशीच कारवाई यापुढेही करण्यात येईल.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोगासाठी सरकारी तिजोरीवर किती बोजा पडेल, यावर राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सांगतात की, \"सरकारी कर्मचाऱ्यांची एकूण पगारवाढ चौदा ते साडे चौदा हजार कोटींची हाईल आणि मागील थकबाकी मिळून 7 हजार कोटी होईल, असं मिळून जवळपास वर्षाला 24 हजार कोटी रुपये लागतील. 20 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होईल.\"\n\nसरकारवर साडेतीन लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, असं असताना वेतन आयोगासाठीचा पैसा कुठून आणणार, यावर ते सांगतात, \"सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग द्या, अशी मागणी विधानसभेत विरोधी पक्षाच्या नेत्यांन... उर्वरित लेख लिहा:","targets":"\"यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांची सर्व नाराजी दूर होणार नसली तरी राज्य सरकारनं जानेवारी 2016पासूनची थकबाकी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही या निर्णयाचं स्वागत करतो,\" ते पुढे सांगतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, \"प्लाझ्मा थेरपीचा प्रयोग महाराष्ट्रात सुरू आहे. त्यामध्ये यशही मिळत आहे. साधारणपणे 10 पैकी 9 केसमध्ये प्लाझ्मा दिल्यानंतर रुग्ण लवकर बरे झाले असा त्यातील अनुभव आहे.\" \n\nराज्यातील प्लॅटिना ट्रायलबाबत बोलताना वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचलनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, \"ICMR कडून एक ट्रायल करण्यात आली होती. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही प्लाझ्मा थेरपीबाबत प्लॅटिना ट्रायल सुरू आहे. राज्यातील ट्रायल डिसेंबरपर्यंत चालू राहील. यामध्ये 5000 रुग्णांना प्लाझ्मा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मध्यम स्वरूपाचा झाल्यास फुफ्फुसं, किडनी, हृदय यांवर परिणाम झालेला असतो. त्यावेळी प्लाझ्मा थेरपीचा फायदा होण्याची शक्यता कमी आहे. प्लाझ्मा थेरपीसोबत रुग्णांवर सामान्य उपचार पद्धतीनेही उपचार औषधोपचार सुरू असतात. त्यामुळे प्लाझ्मा थेरपीचा फायदा होतोच असं ठोस सांगता येणार नाही,\" असं डॉ. भारमल पुढे म्हणाले. \n\nदिल्लीत प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवणार \n\nइंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या संशोधनानंतरही दिल्लीत प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवणार असल्याचं दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nदिल्लीत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, \"दिल्लीत प्लाझ्मा थेरपी सुरू ठेवण्यात येणार आहे. प्लाझ्मा थेरपीचा फायदा कोरोना संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात असणाऱ्यांना होतोय. पण, तिसऱ्या टप्प्यात किंवा व्हेन्टिलेटरवर असलेल्या रुग्णांना याचा फायदा होत नाही.\" \n\nसत्येंद्र जैन यांच्यावर कोरोनाबाधित असताना प्लाझ्मा थेरपीने उपचार करण्यात आले होते. \"मला प्लाझ्मा थेरपीचा फायदा झाला,\" असं जैन पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले. \n\nप्लाझ्मा थेरपी काय असते? \n\nमानवी शरीर व्हायरसविरोधात रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतं. म्हणजेच अँटिबॉडी तयार करतं. अँटिबॉडी म्हणजे कोव्हिड-19 विरोधात शरीरात लढाईसाठी तयार झालेले सैनिक. कोव्हिड-19 मुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरात कोरोना व्हायरसविरोधात अॅंटिबॉडीज् (रोग प्रतिकार शक्ती) तयार झालेल्या असतात. \n\nया अॅंटिबॉडीज रक्तातील प्लाझ्मामध्ये असतात. त्या काढून कोव्हिड-19 चा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात सोडल्या जातात. \n\nजेणेकरून त्या रुग्णाचं शरीर कोरोना व्हायरसचा चांगल्या पद्धतीने मुकाबला करू शकेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोचवण्यात फेसबुकनं महत्त्वाची भूमिका निभावली होती. \n\n\"फेसबुक भविष्यात लोकांना काय करण्यास परवानगी देणार आणि काय नाही, जगभरातही असं घडू शकतं. यासारख्या गोष्टींमुळे खूप बंधनं आल्यासारखी वाटतात,\" असं एका पादचाऱ्यानं सांगितलं.\n\nह्यूमन राईट्स वॉच ऑस्ट्रेलियाच्या संचालकांनी म्हटलं की, \"फेसबुक देशातल्या माहितीच्या प्रवाहावर नियंत्रण ठेवत आहे. घटनांना लागलेलं हे धोकादायक वळण आहे.\"\n\n\"रात्री उशिरापर्यंत संपूर्ण देशात महत्त्वाची माहिती पुरवणं बंद करणं हा मूर्खपणा आहे,\" असं इलेन पियरसन म्हणाल्या.\n\nसरकार काय... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोट वाचायला सुरूवात केली तेव्हा के.के.वेणुगोपाल यांनी त्यावर आक्षेप घेतला.\n\nरफालची याचिका फेटाळून लावणं चुकीचं आहे, कारण या प्रकरणातील 'सत्य' सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात भूषण यांनी केला.\n\nरफाल प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.के.कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.\n\nयादरम्यान के.के.वेणुगोपाल यांनी म्हटलं की संरक्षण मंत्रालयातून काही अधिकाऱ्यांनी रफाल व्यवहाराशी संबंधित कागदपत्रं चोरली आहेत, ज्याची चौकशी अजून स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांचा होता. याबदल्यात डसॉ कंपनी भारताला 36 लढाऊ विमान मिळणार आहेत.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोटही प्यायलेला नाही, याचा जहाँगीरला खेद वाटत असे.\"\n\nजहाँगीरने अबुल फजलची हत्या घडवली\n\nअकबर आणि जहाँगीर यांच्या नात्यात कधीच सहजता नव्हती. जहाँगीरने अकबरचा निकटवर्तीय व चरित्रकार अबुल फजल याची ओर्छाचा राजा वीरसिंह देव याच्या हातून हत्या करवली, तेव्हा त्यांच्या नात्यात आणखी कडवटपणा आला. अबुल फजल दख्खनहून आग्र्याला येत असताना त्याची हत्या झाली. या हत्येचं जिवंत वर्णन असद बेग याने 'वाकए- असद बेग' या वृत्तान्तकथनामध्ये केलं आहे.\n\nबेग लिहितो, \"वीर सिंहाच्या प्रत्येक शिपायाने चिलखतं घातली होती. त्यांच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. तो खूपच 'मूडी' बादशाह होता, असं म्हटलं जातं. कधी तो एकदम उदार अंतःकरणाने वागत असे, तर कधी एकदम क्रूरतेने वागायचा.\n\nजहाँगीरच्या क्रौर्याचं तपशीलवार वर्णन एलिसन बँक्स फिंडली यांनी 'नूरजहाँ: एम्प्रेस ऑफ मुघल इंडिया' या पुस्तकात केलं आहे.\n\nत्या लिहितात, \"नदीच्या काठावरील चाफ्याची काही झाडं कापली, एवढ्याच कारणावरून एका नोकराचा अंगठा कापून टाकण्याची शिक्षा जहाँगीरने दिली होती. नूरजहाँची एक दासी एका किन्नराचं चुंबन घेताना पकडली गेली, तर तिला जहाँगीरने एका खड्ड्यात अर्धं पुरण्याची शिक्षा दिली. वडिलांची हत्या केल्याबद्दल एका माणसाला शिक्षा म्हणून हत्तीच्या मागच्या पायाला बांधून कित्येक मैल ओढून नेण्याचे आदेश त्याने दिले होते.\"\n\n\"जहाँगीरचा मुलगा खुसरो याने बंड केल्यावर त्याला देहदंडाची शिक्षा न देता त्याचे डोळे फोडण्याचे आदेश जहाँगीरने दिले होते.\"\n\n\"अशा प्रकारची शिक्षा दिल्यानंतर जहाँगीरने क्वचितच त्यात बदल केले असतील. आपला मुलगा खुसरोला आंधळा केल्यानंतर जहाँगीरने त्याच्या डोळ्यांवर औषधोपचारही करवले, पण त्याची दृष्टी कधीच परत आली नाही.\"\n\nनूरजहाँ आणि कबूतर\n\nसिंहासनावर आल्यानंतर सहा वर्षांनी 42 वर्षाच्या जहाँगीरने नूरजहाँशी लग्न केलं होतं. त्या वेळी नूरजहाँचा पहिला नवरा शेर अफगन मरण पावला होता आणि तिचं वय 34 वर्षं होतं.\n\nजहाँगीर व नूरजहाँ यांच्या आरंभिक प्रेमाचं रोचक वर्णन करताना रूबी लाल यांनी 'एम्प्रेस: द एस्टॉनिशिंग रेन ऑफ नूरजहाँ' या पुस्तकात लिहिलं आहे की, \"बादशाह जहाँगीर उद्यानात आला तेव्हा त्याच्या दोन्ही हातात कबुतरांचं जोडपं होतं. तेव्हा त्याला एक सुंदर फूल दिसलं. त्याला फूल तोडायचं होतं, पण दोन्ही हातात कबुतरं होती. तेव्हाच एक सुंदर स्त्री तिथून जात होती.\"\n\nरूबी लाल पुढे लिहितात, \"जहाँगीरने त्या स्त्रियाच्या दोन्ही हातात कबुतरं दिली आणि फूल तोडायला वळला. तो परत आला तेव्हा त्या स्त्रीच्या हातात केवळ एकच कबूतर होतं. त्याने दुसऱ्या कबुतराविषयी विचारलं तेव्हा ती म्हणाली, 'महामहीम, ते तर उडून गेलं.' बादशाहने विचारलं, 'कसं काय?' यावर त्या स्त्रीने हात पुढे करून दुसरं कबूतरही उडवून दिलं नि ती म्हणाली, 'हे असं.'\"\n\nजहाँगीर आणि नूरजहाँ यांचा बैलगाडीतून प्रवास\n\nजहाँगीर व नूरजहाँ यांची आणखी एक रोचक कथा जहाँगीरच्या दरबारातील दूत टॉमस रो यांनी त्यांच्या पत्रांमध्ये नमूद केली आहे.\n\nपार्वती शर्मा सांगतात, \"एकदा रात्री सर..."} {"inputs":"...ोटो काढलाय, त्यांना तो द्यावा लागतो. त्यांनी इंदिरा गांधींसोबतचा फोटो आपल्या अल्बममध्ये लावून टाकला. मी माझ्या लेखात तो फोटो वापरला होता,\" असं परमार यांनी पुढे सांगितलं. \n\nअंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तानचा दत्तक पुत्र सुंदर शेखर यांनीही संजय राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत इंदिरा गांधी करीम लालांना भेटायच्या असं म्हटलं आहे. \n\nत्यांना भेटायला अन्य नेतेही यायचे. हाजी मस्तान हे व्यापारीही होते. बाळासाहेब ठाकरे हेसुद्धा हाजी मस्तानचे चांगले मित्र होते, असं सुंदर शेखर यांनी म्हटलं. \n\nकोण होता करीम लाला? ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ग्रेसच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी संजय राऊतांना आपलं वक्तव्यं मागे घ्यावं असं म्हटलं होतं. \n\nमिलिंद देवरा यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, \"इंदिरा गांधी या खऱ्या देशभक्त होत्या. त्यांनी देशाच्या सुरक्षेसोबत कधीच तडजोड केली नव्हती. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष या नात्याने मी संजय राऊत यांनी आपलं विधान मागे घेण्याची मागणी करतो.\" \"आपल्या दिवंगत माजी पंतप्रधानांबद्दल बोलताना राजकीय नेत्यांनी संयम बाळगावा,\" असंही देवरा यांनी म्हटलं होतं. \n\nतर संजय निरुपम यांनी ट्वीट करून म्हटलं, की मिस्टर शायर यांनी इतरांच्या हलक्या-फुलक्या शायरी ऐकवून महाराष्ट्राचं मनोरंजन करावं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधींच्या विरोधात अपप्रचार केला तर त्यांना पश्चाताप करावा लागेल. त्यांनी इंदिरा गांधींबद्दल केलेलं वक्तव्यं मागे घ्यावं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोठा धक्का बसला आहे, असं त्या पत्रकाराने सांगितलं आहे. \n\nरात्री 8.15 वाजता : सेओलमध्ये खळबळ\n\nदक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनीही सावधगिरीची भूमिका घेत, \"आम्ही सध्या ट्रंप यांना नेमकं काय म्हणायचं आहे, हे समजण्याचा प्रयत्न करतोय,\" असं म्हटलं आहे.\n\nसेओलच्या एका अधिकाऱ्याने वॉशिंगटन पोस्टच्या अॅना फिफील्ड यांना ही प्रतिक्रिया दिली आहे.\n\nरात्री 8 वाजता : ट्रंप यांची सिंगापूर चर्चेतून माघार\n\nउत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांना लिहिलेल्या पत्रात ट्रंप म्हणाले, \"आण्विक अस्त्रांच्या क्षमतेविषयी तुम्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोठ्या प्रमाणावर शुल्क आकारले. \n\nयावर्षी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष चीनवर अधिकच आक्रमक झाले. ट्रम्प यांनी चीनवर कोरोना विषाणूची साथ दडवण्याचे आणि जैविक अस्त्र बनवण्याचे आरोप केले. \n\nशिवाय, विगर मुस्लिमांच्या मानवाधिकार उल्लंघनाचा मुद्दाही त्यांनी वारंवार उपस्थित केला.\n\nअमेरिकेने हाँगकाँगमधल्या निदर्शनांवर चीनने केलेल्या कारवाईचाही विरोध केला. इतर राष्ट्रांशी हातमिळवणी करत चीनला घेराव घालण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे. \n\nअशा सर्व परिस्थितीत ट्रंप यांनी पुन्हा राष्ट्राध्यक्ष व्हावं, असं चीनला अजिबात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोकेदुखी ठरणार?\n\nचीनसोबत मजबूत आर्थिक संबंध प्रस्थापित करावेत, अशी जो बायडेन यांची भूमिका आहे. यावरून ट्रंप यांनी बायडेन यांच्यावर टीकाही केली होती. \n\nमात्र, लोकशाही मूल्यांच्या बाबतीत जो बायडेन अधिक धोकादायक ठरू शकतील, अशी भीती कदाचित चीनला वाटत असावी. \n\nट्रंप यांच्या उलट जो बायडेन लोकशाहीवादी मित्रांसोबत मिळून चीनवर दबाव आणू शकतील. \n\nमानवाधिकारांच्या मुद्द्यावर जो बायडेन चीनविरोधात कठोर भूमिका घेऊ शकतात. मात्र, शुल्कवाढीच्या बाबतीत त्यांची भूमिका मवाळ असेल, अशी शक्यता आहे. \n\nयाशिवाय 'क्लायमेट चेंज' हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. या मुद्द्यावर बायडेन यांना चीनच्या सहकार्याची अपेक्षा असेल आणि याचा फायदा चीनला होऊ शकतो. \n\nचीन आणि अमेरिकेच्या महत्त्वाकांक्षा\n\nअमेरिकेमध्ये याचवर्षी चिनी विद्यार्थ्यांच्या प्रेवशावर बंदी घालण्यात आली. चिनी विद्यार्थ्यांचे त्यांच्या सैन्याबरोबर संबंध असल्याचा अमेरिकेला संशय आहे. \n\nमात्र, काही अमेरिकी विचारवंतांच्या मते हा अमेरिकेचा फोबिया आहे. अमेरिका विनाकारण परदेशी विद्यार्थ्यांना घाबरत असल्याचं त्यांचं मत आहे. \n\nअमेरिकेच्या या नवीन नियमाचा फटका तिथल्या अॅरिझोना प्रांतात शिकणाऱ्या क्रिश्चन जी नावाच्या चिनी विद्यार्थाला बसला. कॉम्प्युटर सायन्सचं शिक्षण घेणाऱ्या जी यांचा व्हिसा नवीन नियमानंतर रद्द झाला होता. \n\nक्रिश्चन जी अंडरग्रॅज्युएट विद्यार्थी आहेत आणि बंदीचे नियम त्यांना लागू होत नाही. नवीन नियम अंमलात आल्यानंतर चुकून त्यांचाही व्हिसा रद्द करण्यात आला होताा. यावरून गदारोळ झाल्यानंतर त्यांचा व्हिसा पुन्हा बहाल करण्यात आला. \n\nया सर्व प्रकरणानंतर क्रिश्चन जी यांनी ट्रम्प यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली असली तरी अमेरिकेविषयीचं त्यांचं मत पूर्वी होतं तसंच आहे. त्यात बदल झालेला नाही. \n\nते म्हणतात, \"मला अमेरिकेतलं वातावरण आवडतं. चीनच्या तुलनेत इथे प्रदूषण कमी आहे आणि शिक्षण विचारांवर आधारित आहे. चीनमध्ये मात्र हे योग्य की अयोग्य यावर आधारित आहे.\"\n\nपाश्चिमात्य लोकशाही धोक्यात असल्याचं चीनमध्ये मानलं जात असलं तरी आजही तिथल्या अनेकांचा अमेरिकी मूल्यांमध्ये विश्वास असल्याचेच हे संकेत आहेत. \n\nचीनने कोरोना विषाणू संसर्गाच्या फैलावावर आळा घातला, याचं श्रेय इथल्या एकपक्षीय राजकीय व्यवस्थेला जातं असं चीनी सरकारचं म्हणणं आहे. मात्र, अनेक लोकशाही देशांनीही कोरोना संकटावर नियंत्रण मिळवलं आहे...."} {"inputs":"...ोठ्या हिंदी आणि इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये छापून आलेली आहेत. \n\nसरकारने मीडियातल्या बातम्यांकडे लक्ष देणं सोडून देशासमोर असलेलं संकट स्वीकारावं असा सल्ला त्यांनी यामध्ये दिलाय. \n\nमनमोहन सिंग अर्थमंत्री असताना 90च्या दशकामध्ये त्यांनी देशाला वाईट आर्थिक स्थितीतून बाहेर काढलं होतं. सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी जीएसटीमध्ये सुधारणा (यातून सरकारला लहान कालावधीसाठी तोटा झाला तरी) आणि ग्रामीण भागातल्या विक्रीमध्ये सुधारणांसारखे उपाय त्यांनी सुचवले आहेत. \n\nसोनिया गांधी अजूनही पक्षासाठी सर्वांत महत्त्व... उर्वरित लेख लिहा:","targets":"मत सोनिया गांधींनी एक वाद सुरू होण्यापासून थांबवला. पण अशोक तंवर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलीय. आपण काँग्रेससाठी काम करू पण शैलजा आणि हुड्डांच्या नेतृत्त्वाखाली काम करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलंय. \n\nमहाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील मोठे नेते पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. \n\nपण सोनिया गांधींनी महाराष्ट्रातली परिस्थिती सुधारण्याचा कोणताही प्रयत्न केलेला नाही. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवारही असहाय्य वाटत आहेत. \n\nझारखंडमध्येही गटबाजी सुरू आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजॉय कुमार यांनीही काही आठवड्यांपूर्वीच गटबाजीला कंटाळून पक्षाचा राजीनामा दिला. \n\nसुबोधकांत सहाय आणि प्रदीप कुमार बलमुचु यांच्या समर्थकांकडून तथाकथितरित्या झालेल्या हल्ल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला होता. \n\nलोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील आघाडीमध्ये एकजूट राहिलेली नाही. \n\nअसं वाटतंय की काँग्रेसला पुन्हा उभं करण्यासाठी सोनिया गांधींना आणखीन अनेक बैठका घ्याव्या लागतील, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि मनोधैर्य वाढवण्यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतील. कदाचित ही बैठक घेत त्यांनी या सगळ्याला सुरुवात केलीय. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोणता नेता राहिला नाही. दिल्लीनंसुद्धा राज्यातल्या नेत्यांचे पंख कापत नेले. म्हणजे राज्यात कुणाला मोठं होऊ द्यायचं नाही आणि सगळ्या दोऱ्या आपल्या हातात ठेवायच्या हा जो काही काँग्रेस राजकारणाचा देशस्तरावरचा भाग आहे, त्याचे राज्यात परिणाम दिसायला लागले आहेत.\" \n\n\"उमेदवार ठरवताना चर्चा व्हायला पाहिजे, गावागावातल्या नेत्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे, त्यांचं मत जाणून घ्यायला पाहिजे, तसं काही काँग्रेसच्या बाबतीत झालं नाही. दुसरं स्वत:चं अशोक चव्हाण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्यामुळे त्यातून बाहेर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ठीक आहे, असं काँग्रेस नेते राजीव सातव यांनी बीबीसी मराठीला सांगितलं. \n\n\"काँग्रेस हे समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात दोन्ही प्रकारची लोकं असतात. तशी ती काँग्रेसमध्येही आहेत. त्यामुळे ही नवी बाब नाहीये. याआधीही निवडणुकीच्या तोंडावर सर्व पक्षातून नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग झालेलं आहे,\" असं त्यांनी म्हटलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोणार की नाही यावर शिक्कामोर्तब केलं जातं. \n\n सेल्टिक :\n\nनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष या नात्यानं बायडन यांना हेरखातं आणि सुरक्षाविभागाकडून. संरक्षण दिलं जातं. त्यांचं कोडनेम असेल सेल्टिक. ही नावं स्वतः उमेदवारच निवडत असतात. कमला हॅरिस यांनी 'पायोनियर' हे नाव निवडल्याचं वृत्त आहे. \n\nट्रंप कोर्टात आव्हान देतील?\n\nडोनाल्ड ट्रंप यांनी या निकालाला आव्हान देण्याचे संकेत आधीच दिले होते. बायडन अलीकडील ज्या राज्यांत जिंकले आहेत त्या सगळ्या राज्यांत निकालांना आव्हान देणार असल्याचं ट्रंप यांनी म्हटलं होतं. त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांना आपल्या प्रशासनाला बायडन यांच्या टीमला सत्तांतरणासाठी तयारी करण्याची परवानगी द्यावी लागेल. ते ट्रंप यांनी आधीच केलं असल्याचं काही अधिकारी सांगतात. \n\nडोनाल्ड ट्रंप यांनी काहीशा अपारंपरिकपणे राष्ट्राध्यक्षपद मिळवलं होतं आणि आपल्या कार्यकाळातही प्रशासनातल्या अनेक परंपरा आणि प्रघात मोडताना दिसले. त्यांनी ठरवलं, तर ते पद सोडतानाही तसंच काही करू शकतात.\n\nकमला हॅरिस सत्तांतरणादरम्यान काय करतील?\n\nकमला हॅरिस, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला बनणार आहेत. त्या या काळात आपल्या हाताखालील कर्मचार्‍यांची निवड करतील तसंच आधीच्या प्रशासनाकडून त्यांच्या कामाचं स्वरूप समजून घेतील. \n\nउपराष्ट्राध्यक्षाचं कार्यालय व्हाईट हाऊसच्या वेस्ट विंगमध्ये असतं, पण ते तिथे राहात नाही. परंपरेनुसार उपराष्ट्राध्यक्ष यूएस नेव्हल ऑब्झर्वेटरीच्या परिसरातील निवासस्थानी राहतात, जे व्हाईट हाऊसपासून दहा मिनिटांवर आहे. \n\nकमला यांचे पती डग एमहॉफ वकील असून ते मनोरंजन उद्योगत काम करतात. डग यांन पहिल्या पत्नीपासून दोन मुलं झाली आहेत. कोल आणि एला. ते दोघंही कमला यांना प्रेमानं 'मॉमला' अशी हाक मारतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोण्यासाठी बेंचस्ट्रेंथ अर्थात राखीव खेळाडूंची फळी मोठी असणं आवश्यक आहे.\n\nहे जाणून बीसीसीआयने U19 वर्ल्डकपसाठी नियोजन केलं होतं. वेंकटेश प्रसादच्या नेतृत्वाखालील ऑल इंडिया ज्युनियर नॅशनल कमिटीनं देशभरातल्या गुणवंतांना हेरण्याचं काम केलं. \n\nडब्ल्यू.एस.रामन आणि पारस म्हांब्रे या द्रविडच्या सहकाऱ्यांनी मुलांना योग्य दिशा दाखवण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. फिल्डिंग कोच अभय शर्मा, फिजिओ, ट्रेनर यांनीही आपल्या जबाबदारीला न्याय दिला. \n\nविश्वचषकापूर्वी बीसीसीआयने भारतात 19 वर्षांखालील चॅलेंजर स्पर्धेचं आयो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्याही मोठ्या संघाची ओळख असते. भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहत आपलं वर्चस्व सिद्ध केलं. \n\nमोठी धावसंख्या उभारून तिचा यशस्वी बचाव करणं असो किंवा मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करणं असो- वेगवेगळ्या परिस्थितीत, भिन्न समीकरणं अंगीकारत भारतीय संघाने विजयी सातत्य कायम राखलं. मुख्य म्हणजे भारतीय संघ कुणा एका खेळाडूवर अवलंबून होता. \n\nशुभमनची भरारी\n\nपंजाबमधल्या छोट्याशा गावातला शुभमन गिलने अख्ख्या स्पर्धेत सूत्रधाराची भूमिका निभावली. प्रत्येक सामन्यात धावांची टांकसाळ उघडत त्याने संघाच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. \n\n'मॅन ऑफ द सीरिज'चा मिळालेला पुरस्कार त्याच्या अविरत कष्टांचं द्योतक आहे. क्रिकेटसाठी गाव सोडून मोहाली, चंदीगढ इथं येऊन स्थायिक झालेल्या शुभमनची प्रत्येक टप्प्यावरची मेहनत सार्थकी लागली आहे. शुभमनचा फॉर्म भारतीय संघासाठी शुभ ठरला कारण अडचणीच्या वेळी त्यानं तारलं. \n\nपृथ्वीचं नेतृत्व\n\nस्वत:च्या कामगिरीबरोबरंच कर्णधारावर अंतिम संघ निवडणं, क्षेत्ररक्षण सजवणं-योग्य वेळी आवश्यक बदल करणं, गोलंदाजीत करायचे बदल, मीडिया कमिटमेंट्स अशा जबाबदाऱ्या असतात. \n\n१९वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार पृथ्वी शॉ\n\nदेशाच्या विविध भागातून आलेल्या खेळाडूंची एकत्र मोट बांधण्याची अवघड जबाबदारी पृथ्वीच्या खांद्यांवर होती. त्याने या बहुविध जबाबदाऱ्यांना न्याय देतानाच फलंदाज म्हणूनही चांगली कामगिरी केली. संघावर त्याची पकड आहे असं स्पष्ट जाणवत होतं. \n\nएकीचं बळ\n\nसंघातले बहुतांश खेळाडू छोट्या गावांचं, शहरांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. भारतीय युवा संघाचा टप्पा गाठण्यापर्यंतचा त्यांचा विलक्षण प्रेरणादायी आहे.\n\nकाहींच्या कुटुंबीयांनी स्वत:चं करिअर बाजूला ठेवलं आहे. काहींच्या पालकांनी केवळ मुलाच्या प्रगतीसाठी परक्या शहरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nअनेकांच्या पालकांनी पोटाला चिमटा काढून आपल्या मुलाची क्रिकेटची आवड जोपासली आहे. भारतासारख्या खंडप्राय देशाच्या विविध भागातून आलेली ही मुलं एकमेकांच्या खेळाचा आनंद घेताना दिसत होती. \n\n१९वर्षांखालील क्रिकेटचा विजेता भारतीय संघ\n\nसहकाऱ्यांच्या इथपर्यंतच्या प्रवासाची त्यांना जाणीव आहे हे उमगत होतं. काही दिवसांतच ते एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. कदाचित संघातल्या एका जागेसाठी ते दावेदारही असू शकतात. पण आता सहकाऱ्याचं कौतुक करण्यात कोणतीही खळखळ दिसत नव्हती. \n\nभारतीय..."} {"inputs":"...ोतं. \n\nपण यामागे एक धोरणी विचारही होता. केनिया जगातल्या फुलं निर्यात करणात अग्रेसर असणाऱ्या देशांपैकी एक आहे. युके केनियातून सर्वाधिक फुलं आयात करतं. अशात फुलांची भेट पाठवणं म्हणजे सदिच्छा भेट तर आहेच, पण त्याबरोबरीने आपले व्यापारी संबंध जपण्याची युक्ती आहे, असंही अनेकांना वाटतं. \n\nएस्थर अकेलो बीबीसी न्यूज आफ्रिकेच्या प्रतिनिधी आहेत. त्या म्हणतात, \"मुळात समोरच्या माणसाला आपल्यातलं काही देणं ही आफ्रिकन देशांची संस्कृती आहे. केनियाचा माणूस वेळ पडली तर कमरेचं वस्त्र काढून समोरच्याला देईल. संकटांत आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"याच भावनेतून मसाई लोकांनी अमेरिकेला 12 गाई दान देण्याचं ठरवलं. \n\nमसाई लोकांमध्ये गाईंना प्रचंड महत्त्व आहे आणि म्हणूनच गाई दान करणं याला खूप महत्त्व आहे. \n\nप्रदर्शनात ठेवलेले मसाई दागिने\n\nया गावातल्या लोकांनी मिळून 14 गाई जमा केल्या आणि त्या अमेरिकेला मदत म्हणून द्यायचं ठरवलं. ती मदत स्वीकारली अमेरिकेच्या दुतावासाचे उप-मुख्याधिकारी विल्यम ब्रान्सिक यांनी. \n\nया गोदानाचा रीतसर कार्यक्रम 2002 साली म्हणजेच अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यानंतर एक वर्षांनी पार पडला. या दिवशी गावातले मसाई लोक गोळा झाले, पारंपरिक लाल रंगाचे कपडे त्यांनी घातले होते. \n\n\"अमेरिकेच्या लोकांनो, तुम्हाला मदत म्हणून आम्ही या गाई देतोय,\" असं लिहिलेले फलक मसाई लोकांनी हाती घेतले होते. \n\nया कार्यक्रमानंतर किमेली यांनी रॉयटर्सला सांगितलं होतं की, \"आमचे लोक शूर आहेत, लढवय्ये आहेत पण तितकेच कनवाळूही आहेत.\" \n\nब्रेस्ट कॅन्सरशी झुंज दिलेल्या स्त्रिया आणि ज्यांच्या पार्टनर्स ब्रेस्ट कॅन्सरमुळे मृत पावल्या आहेत असे पुरुष हे स्तन विणतात.\n\nया गाई म्हणजे रिपब्लिक ऑफ केनियाने अमेरिकेला 9\/11 नंतर दिलेली एकमेव आणि अधिकृत मदत होती. \n\nया गाई मात्र अमेरिकेला नेल्या नाहीत. जवळच्याच स्थानिक बाजारात विकल्या. त्यातून आलेल्या पैशातून रंगीत मणी विकत घेतले. मसाई महिलांनी त्यांचे दागिने तयार केले. हे दागिने न्यूयॉर्कमध्ये प्रदर्शनात ठेवण्यात आले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...ोतं. जेव्हा मतदारांत राग असतो तेव्हा त्याची परिणती वाढलेल्या मतदानात होते. पण असं काही चित्रं बंगालमध्ये दिसतंय का? \n\nहे गृहितक रजत रॉय यांना मान्य नाही. \"नेहमीच मतदान जास्त झालं तर ते सत्ताधा-यांविरोधात जातं, असं म्हणणं बरोबर नाही. बंगालमध्ये तर कित्येकदा याच्या विरुद्धही झालं आहे. पण यावेळेस मला एक फरक हा दिसतोय की मतदार शांत आहेत. ते फार काही बोलत नाही आहेत. ही अशी शांतता ही सगळ्यात धोकादायक गोष्ट असते. अशा वेळेस मतदान मात्र सत्ताधा-यांच्या विरोधात जाऊ शकतं. यावेळेच्या संख्येनं अधिक असणा-या प... उर्वरित लेख लिहा:","targets":"सरा गट महत्वाचा म्हणजे महिला मतदार. जर या वेळेस आतापर्यंत सर्व मतदारसंघात झालेल्या मतदानाची टक्केवारी पाहिली तर महिला मतदानाचं प्रमाण दोन ते तीन टक्क्यांनी वाढलं आहे. ममतांना हे माहिती आहे. त्यामुळे तुम्ही जर त्यांची जर भाषणं ऐकलीत तर त्यात विशेष अपिल महिला मतदारांना केलं जातंय. गेल्या दोन वर्षांत त्यांच्या सरकारनं महिलांसाठी जास्त योजना सुरु केल्या आहेत,\" विश्वजीत पुढे म्हणतात.\n\nपश्चिम बंगालच्या मोठ्या टक्केवारीच्या पोटात दडलंय काय याकडे यंदा केवळ बंगालचंच नाही तर देशाचंही लक्ष लागलंय. कारण दिल्लीचा रस्ता यंदा कोलकात्यातून जातो आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोतं. त्यावेळी ते 1.2 अंश सेल्सियस होतं. म्हणजेच आर्क्टिकची उष्णता दुप्पट वेगाने वाढत आहे. \n\nजगात बर्फ अत्यंत वेगाने वितळत असल्याचं, 'आर्क्टिक रिपोर्ट कार्ड' नावाच्या एका वृत्तपत्राच्या संपादिका एमिली ऑसबॉर्नदेखील सांगतात. \n\nयामुळे जगाचं रंग-रुप खूपच बदलण्याची शक्यता आहे. आपण तर अजून याचा नीट अभ्यासही केलेला नाही. \n\n30 हजार वर्ष जुना विषाणू\n\nनॉर्वेच्या स्वालबार्डमध्ये 1898 नंतर पहिल्यांदा 2016 साली तापमान शून्य अंश सेल्सिअसच्या वर गेलं होतं. \n\nउत्तर अमेरिकेतल्या अलास्कासारख्या 'पर्माफ्रॉस्ट'चा बर... उर्वरित लेख लिहा:","targets":"िव्ह कण वातावरणात मिसळून नवीन धोका निर्माण करू शकतात. \n\nपर्माफ्रॉस्टखाली अनेक गुपित हजारो वर्षांपासून दडलेली आहेत आणि सुरक्षितही आहेत. ही गुपितही उघड होऊन नष्ट होण्याची भीती आहे. उदाहरणार्थ ग्रीनलँडमध्ये 4 हजार वर्ष जुनं एस्किमोंचं घर नुकतच वाहून गेलं. \n\nसमुद्राच्या लाटा अशा फिरतात की शेवटी सगळं पाणी आर्क्टिकला जातं. परिणामी जगभरातला सगळा कचरा आर्क्टिकवर जमा होतो. \n\nआर्क्टिकवर मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक जमा झालंय. प्लॅस्टिकचे छोटे तुकडे मासे खातात. असे मासे माणसाने खाल्ल्यावर माणसाच्या शरिरात ते प्लॅस्टिक जातं. \n\nअशाच पद्धतीने पारादेखील आपल्या पोटात जातोय. आर्क्टिकवर मोठ्या प्रमाणावर पारा जमा आहे. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनुसार ध्रुवीय बर्फात 16 लाख 56 हजार टन पारा आहे. हे प्रमाणही पृथ्वीवर असलेल्या पाऱ्यापेक्षा दुप्पट आहे. \n\nबर्फाळ प्रदेशात राहणारे प्राणी हा पारा नकळत गिळतात. माणसाने अशा प्राण्यांचं मांस खाल्लं तर तो आपल्याही पोटात जातो. पारा अत्यंत विषारी पदार्थ आहे. \n\nअसं असलं तरी आर्क्टिकवरचा बर्फ वितळल्याने फायदा होईल, असाही काहींचा दृष्टीकोन आहे. तिथे नवीन झाडं येतील. त्यामुळे हिरवळीचा नवीन प्रदेश तयार होईल. समुद्रमार्गे व्यापार करण्याचे नवे मार्ग तयार होतील. \n\nमात्र, सू नताली यांच्या मते या फायद्यांपेक्षा बर्फ वितळल्याने होणारे तोटे अधिक गंभीर आहेत. \n\nमानवाने आत्ताच सजग होण्याची गरज आहे. प्रदूषण करणाऱ्या वायूंचं उत्सर्जन कमी करून पृथ्वीचं तापमान वाढण्यापासून रोखलं पाहिजे. यातच आपलं हित आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोता.\n\nतर, 'नाणारमध्ये देशातील सर्वात मोठी रिफायनरी सरकार निर्माण करत होती. या प्रकल्पामुळे रोजगाराची संधी उपलब्ध झाली असती. पण, स्थानिकांचा विरोध असं सांगत शिवसेनेने याला विरोध केला. लोक जमीन देण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे शिवसेनेने नाणारबाबतही हीच भूमिका घेतली पाहिजे,' असं माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले. \n\nजैतापूरचा वाद\n\nडिसेंबर 2010 मध्ये जैतापूर येथे अणुउर्जा प्रकल्प करण्यासाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी फ्रांन्सचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष निकोलस साक्रोझी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यामुळे उलट-सुलट वक्तव्य करून, शिवसेना नेत्यांकडून नाणारच्या मुद्यावर वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे,' असं सतीश कामत पुढे म्हणाले.\n\nराजापूरमध्ये शिवसेनेचा आमदार, तर तळकोकणात शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे हा मुद्दा शिवसेनेसाठी राजकीय अस्तित्वाचा असल्याचं, ते पुढे सांगतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोताच, प्रत्यक्ष रीडिंग घेण्यास सुरुवात झाली. तेव्हा मार्च ते जून या दोन रीडिंगमधला फरक ओळखून, त्यातून मार्च आणि एप्रिलचं देण्यात आलेलं सरासरी बिल वजा करून जे रीडिंग आलं, ते आकारण्यात आल्याचं वीज कंपन्यांचं म्हणणं आहे.\n\nमहाराष्ट्र वीज नियामक आयोगाच्या नियमांनुसार हे करण्यात आल्याचं AEML तसंच महावितरणने स्वतंत्र निवदेनांद्वारे प्रसिद्ध केलं आहे. \n\nयाला आणखी एक कारण म्हणजे, लॉकडाऊनमुळे लोक घराबाहेर पडत नाहीयेत. उन्हाळा आणि त्याबरोबर आलेल्या उकाड्यामुळे लोकांना आपापल्या घरांमध्येच एसी किंवा पंख्याशि... उर्वरित लेख लिहा:","targets":"यासाठी महावितरणने https:\/\/billcal.mahadiscom.in\/consumerbill\/ ही लिंक दिलेली आहे. तुम्ही महावितरणच्या कार्यालयातही जाऊन वीजबिलांची आकारणी समजून घेऊ शकता, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलंय. \n\n\"तसंच ग्राहकांना मीटर रिडींग चुकल्याने किंवा अन्य कारणाने चुकीचं वीजबिल गेलं असल्यास ते दुरुस्त करण्यात येईल. काही ठिकाणी चुका घडल्याही असतील, पण ते प्रमाण अल्प आहे आणि त्यात सुधारणा करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,\" असंही ते म्हणाले.\n\nयाप्रकरणी मंगळवारी एक पत्रकार परिषद घेत नितीन राऊतांनी शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला. तसंच काही सवलती जाहीर केल्या.\n\n\"सर्व उपाययोजनांचा वापर करूनसुद्धा जर लोकांचं समाधान झालं नाही तर ग्राहक मला स्वतःहून संपर्क करू शकतात,\" असं नितीन राऊतांनी आज सांगितलं.\n\nत्यांनी यावेळी स्वतःचा ईमेल आयडी आणि फोन नंबर दिले -\n\nenergyminister@mahadiscom.in+91-9833717777 | +91 9833567777\n\nतसंच, जर तुम्ही बेस्टचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठीही काही विशेष सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, ज्यांना लॉकडाऊनदरम्यान अंदाजे बिल देण्यात आलं होतं, त्यांना प्रत्यक्ष रीडिंग घेतल्यानंतर एकूण देयक रकमेत असलेली तफावत परत मिळेल.\n\nज्यांना बिल कमी आले आहे, त्यांनाही प्रत्यक्ष रीडिंगच्या आधारे नवीन बिलं दिली जातील, असंही बेस्टने एक पत्रक जारी करून म्हटलं.\n\nबेस्टचं पत्रक\n\nकोरोना व्हायरसचा संसर्ग असलेले रेड झोन वगळता सर्व भागांमध्ये नव्याने रीडिंग घेऊन ही प्रकरणं मार्गी लावली जातील, असं बेस्टने स्पष्ट केलं आहे. \n\nयाशिवाय, तुम्ही जर टाटा पावर, रिलायन्स किंवा AEMLचे ग्राहक असाल तर त्यांच्यात्यांच्या हेल्पलाईनवर बिल समजून घेऊ शकता किंवा तक्रार नोंदवू शकता. त्यांच्या ऍप्समध्येही काही समस्या असेल तर त्यांना सोशल मीडियावर टॅग करून तुम्ही बोलू शकता वा त्यांच्या ऑफिसेसना भेट देऊ शकता.\n\nकाही लोकांची मागणी आहे की मध्य प्रदेश सरकारप्रमाणे पहिल्या 100 युनिट्ससाठी फक्त 100 रुपये बिलासारखी एखादी योजना आणली जावी. तर काहींच्या मते दिल्ली सरकारप्रमाणे पहिले काही युनिट्स मोफत देण्याचीही योजना सरकारने आणावी. \n\nहेही नक्की वाचा - \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोती.\n\nशिवसेनेच्या इतर नेत्यांवर आरोप करणं आणि थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणं, या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. थेट उद्धव यांच्यावर केलेल्या या आरोपांमुळे सामान्य शिवसैनिकांच्या मनात सोमय्या यांच्याबद्दल प्रचंड संताप आहे, असं उमाकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं.\n\nउत्तर-पूर्व मुंबई मतदारसंघाचा इतिहास\n\nसोमय्या यांच्या उमेदवारीचं काय होणार, हे जाणून घेण्याआधी ते ज्या मतदारसंघाचे खासदार आहेत, त्या उत्तर-पूर्व मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. \n\nया मतदारसंघात सध्या म... उर्वरित लेख लिहा:","targets":"हमीच फिरता राहिला आहे. मतदारसंघाचा इतिहास बघितला, तर १९७७ आणि १९८०मध्ये सुब्रह्मण्यम स्वामी यांचा अपवाद वगळता सलग दोन टर्म एकही व्यक्ती निवडून आलेली नाही. गुरूदास कामत यांनाही ही किमया जमली नाही. २००९मध्ये मनसे फॅक्टरमुळे सोमय्या पडले. यंदाही त्यांच्यासाठी सेना फॅक्टर निर्णायक ठरणार आहे', उमाकांत देशपांडे यांनी स्पष्ट केलं.\n\nसध्या परिस्थिती काय?\n\nसध्या या मतदारसंघातील उमेदवाराच्या नावावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहेत. राजेंद्र गावित यांच्या शिवसेना प्रवेशावेळी उद्धव ठाकरे यांना सोमय्या यांच्या उमेदवारीबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ते उठून गेले.\n\nया मतदारसंघातून तुम्हाला उमेदवारी मिळणार का, तुमचं नाव कधी जाहीर होणार, याबाबत खासदार डॉ. किरीट सोमय्या यांना विचारलं असता, 'याचा निर्णय पक्ष घेणार आहे. मी याबाबत काहीच बोलणार नाही. पक्षाचे प्रवक्तेच याबाबत बोलतील' असं त्यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.\n\nपक्षप्रवक्ते राम कदम आणि केशव उपाध्ये यांच्याशीही आम्ही संपर्क साधला.\n\n'भाजपचा उमेदवार कोण असेल, हे भाजप ठरवेल आणि सेनेचं सेना बघेल. सोमय्यांच्या नावाला कोणाचाही विरोध नाही. लवकरच या मतदारसंघातील उमेदवाराचं नाव जाहीर होईल,' असं भाजपचे प्रवक्ते आमदार राम कदम यांनी सांगितलं.\n\nतर भाजपचे दुसरे प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्या म्हणण्यानुसार आत्ता तरी या जागेवरून काहीच मतभेद नाहीत.\n\nलोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांच्या मते सोमय्या यांनी केलेली टीका पक्षाच्या इशाऱ्यावरूनच होती. त्यामुळे मुख्यमंत्री किरीट यांना सांभाळून घेतील, असं त्यांना वाटतं.\n\n'उद्धव आता अमित शाह यांना अहमदाबादमध्ये भेटणार आहेत. या भेटीदरम्यान सोमय्या यांच्या उमेदवारीविषयी चर्चा होऊ शकते. सोमय्या यांच्याकडून लेखी माफीनामा घेतला जाऊ शकतो. कदाचित तो 'सामना'च्या पहिल्या पानावरही छापला जाईल. त्यानंतर सोमय्या यांच्या उमेदवारीला कदाचित शिवसेनेचा होकार मिळू शकतो,' संदीप प्रधान सांगतात.\n\n'सोमय्या यांच्याऐवजी शिवसेना भाजपमधील मनोज कोटक यांचं नाव पुढे करत आहे. या नावाबाबत भाजपचा विचार काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही,' असं उमाकांत देशपांडे सांगतात.\n\nप्रवीण छेडा यांना उमेदवारी?\n\nकाही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. छेडा हे..."} {"inputs":"...ोती. आता आमच्याकडे नोकऱ्याच नाहीत,\" इतर गावकऱ्यांनी होकारार्थी मान डोलावली. चंदन आता जेमतेम तिशीत आहे. तो, त्याची बायको सुदेष्णा आणि दोन मुलं एका अर्ध्या पक्क्या घरात राहतात. \n\n\"प्रधानमंत्री योजनेतून घराचे अर्धेच पैसे आले. अर्धे पैसे तृणमूलच्या लोकांनी मध्येच खाल्ले असावेत,\" चंदन हताशपणे सांगतो. तो या छोट्याशा गावात इलेक्ट्रिशियन म्हणून काम करतो. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईत घर चालवतो.\n\nइथे जवळपास प्रत्येक घराला लागून 'पुकुर' म्हणजे छोटं तळं असतं. त्यातले मासे पोटाची भूक भागवतात. पुकुरमधलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"मुळे तिथे ममतांना तुलनेने कमी संघर्ष करावा लागेल. \n\nमुंबईत राहून आलेल्या मुख्तारची बायको सांगते की तिला ममता बॅनर्जींमुळे हेल्थ कार्ड मिळालं. त्यामुळे मोफत इलाज होतो. तिच्या लेकीला सायकल मिळाल्याचंही ती आनंदाने सांगते. ममतांनी रस्ते बांधले, पक्की घरं बांधली, असं मुख्तार सांगतो. \n\n\"भाजपने हिंदू विरुद्ध मुस्लीम वातावरण तयार केलंय. असं इथे आधी नव्हतं. मला आशा आहे की इथले हिंदू त्याला बळी पडणार नाहीत,\" मुख्तार म्हणतो. आम्ही बोलत असताना त्याच्या घरासमोर अमित शहांचा भगव्या रंगाने न्हालेला रोडशो सुरू होता. \"भाजप निवडून आलं तर आमचं थोडं स्वातंत्र्य कमी होईल,\" - तो भीती व्यक्त करतो. \n\nमुख्तार खान\n\nभाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी आदल्याच दिवशी म्हणाले होते की \"बेगम निवडून आली तर नंदीग्रामचा मिनी-पाकिस्तान होईल,\" हिंदू मतांचं ध्रुवीकरण करण्याचे उघड आणि छुपे दोन्ही प्रयत्न भाजप इथे करत आहे.\n\nत्याला काही प्रमाणात यशही मिळतंय. इथल्या छोट्या गावांतही काही लोक पत्रकारांना पाहून मोठ्या आवाजात 'जय श्री राम' अशा घोषणा देतात. 'जय श्री राम' ही अयोध्या मंदिर आंदोलनात वापरलेली राजकीय घोषणा आधी बंगालमध्ये लोकप्रिय नव्हती, असं इथले पत्रकार सांगतात. \n\nफेक न्यूजचा प्रभावही इथे जाणवतो. शंकर साहू नावाचा शेतकरी आम्हाला म्हणाला की ममता बॅनर्जी मुस्लीम आहेत. हे कुणी सांगितलं, असं विचारल्यावर तो म्हणाला, \"मी फेसबुकवर वाचलं होतं. त्या गुपचूप कलमा वाचतात. म्हणूनच त्या जाहीरपणे मंत्रोच्चार करत नाहीत. केला तर चुकतात.\" \n\n70 टक्के असलेल्या हिंदू मतदारांना आपल्याकडे वळवण्याचा पुरेपूर प्रयत्न ममता आणि शुभेंदू करत आहेत. प्रत्येक गावात, प्रत्येक वाडीवर, प्रत्येक रस्त्यावर दोन झेंडे दिसतात. एक तृणमूलचा आणि एक भाजपचा. दोन पक्षांमध्ये निकराची लढाई सुरू असली तरी हे दोन झेंडे नारळाच्या झाडांवर खुशाल एकत्र बसलेले सर्वत्र दिसतात. \n\nभेटुरिया नावाच्या गावात दलित वस्तीत तृणमूलचा बोलबाला होता. पण काही अंतरावरच असलेल्या 'जनरल कॅटेगिरी'च्या लोकांची पसंती मात्र कमळाला होती. \n\nअमित शाह रोड शो\n\nमहाराष्ट्र किंवा उत्तरप्रदेशप्रमाणे इथे जातींच्या समीकरणाबद्दल उघडपणे कुणी फारसं बोलत नाही. नंदीग्रामच्या या निवडणुकीत तिन्ही उमेदवार एकाच जातीचे आहेत. ममता बॅनर्जी, शुभेंदू अधिकारी आणि माकपच्या मीनाक्षी मुखर्जी हे तिघं ब्राम्हण आहेत, पण तो इथला राजकीय मुद्दा नाही. \n\nअर्थात,..."} {"inputs":"...ोती. निजामाने स्वतःचे कायदे, स्वतःचं चलन, स्वतःचं प्रसार माध्यम, स्वतःचं लष्कर प्रारंभापासूनच उभारले होते.\n\nहे इथं समजून घ्यायला हवे की त्यावेळी देशभरात काँग्रेस मार्फत चळवळ चालू होती, पण संस्थानात स्टेट काँग्रेसला बंदी होती. निझामाचे आतंरराष्ट्रीय संबंध चांगले होते शिवाय तो अति गर्भश्रीमंत असल्यानं स्वातंत्र्य चळवळीतील काही नेत्यामध्ये त्याला हाताळण्यात संभ्रम होता. \n\nमहात्मा गांधींचा सशस्त्र क्रांतिला पाठिंबा\n\nस्वामीजी आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवर संस्थानात बंदी होती, तसंच त्यांनी काढलेल्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर आम्ही संस्थान सोडून अन्य राज्यात म्हणजेच स्वतंत्र भारतात स्थायिक होतो किंवा लढून बलिदान देतो' असं स्वामीजी गांधीना जेव्हा म्हणाले तेव्हा गांधीजींनी क्षणाचा विचार न करता त्यांना सांगितलं 'अनिष्टाचा योग्य पद्धतीनं मुकाबला करा तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे निर्णयाचं'! \n\nगांधीजींनी परवानगी देताच मुक्तिसंग्रामातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले त्यांनी शस्त्रं मिळवली, सरकारी कार्यालयं, रेल्वे स्थानकं, जकात नाके, पोलीस ठाणी हेरून ठेवली. \n\nयाच काळात नांदेड जिल्ह्यातल्या अर्जापूरच्या बाजारात स्वातंत्र्य सैनिक गोविंदराव पानसरे यांची रझाकारांनी हत्या केली. तर हैदराबादेत मुक्तिसंग्रामाला मदत करणाऱ्या शोएबुल्ला खान या पत्रकाराला रझाकारांनी भर चौकात ठार केलं.\n\nत्याचं शिर वेगळे करून ते रझाकारांनी मिरवले. कासिम रिझवी तेव्हा म्हणाला होता 'संस्थानात राहायचे असेल तर निझामाचे नियम पाळावे लागतील स्वातंत्र्यसैनिकांना मदत केली तर असे हाल होतील.' \n\nनिजामाची धूर्त खेळी\n\n29 नोव्हेंबर 1947 ला लॉर्ड माउंटबॅटन यांनी 'जैसे थे' करार निझाम आणि भारत सरकारसाठी पेश केला. हैदराबाद संस्थान भारताच्या अधिपत्याखाली पण स्वायत्त देश असेल (Autonomus Dominion nation under India ) अशी तरतूद त्यात होती. \n\nनव्या भारत सरकारने तो संमत करून टाकला होता, पण संस्थानातील नेते मंडळीना हा करार मंजूर नव्हता. निजामानं स्वामीजींना अटक केली. युनो सारख्या संस्थेकडे निझामाने अपील केले की 'मला भारत देशापासून धोका आहे हा देश माझ्यावर आक्रमण करू शकतो.' संस्थान युनोचे सदस्य नसताना सुद्धा काही राष्ट्रांनी निजामाचे अपील विचारात घ्यावं म्हणून राजकारण केलंच. \n\nपण निजामाचा बनाव टिकला नाही. निजामाला आता अंदाज आला होता की संस्थानात लोकांचा उठाव होऊ शकतो वा संस्थानात लष्कर पाठवलं जाऊ शकतं. त्यानं इत्तेहादसह आपल्या लष्कराच्या बैठका घेतल्या पोर्तुगीज, ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानकडून त्याने जवळपास 25 कोटी रुपयांची शस्त्रं घेतली.\n\nया बळावर निझामाचे सामान्य जनतेवर आणि नव्या भारत सरकारवर गुरकावणे चालूच होते. 'जैसे थे करारातील' काही अटीचं उल्लंघन निजाम आणि कासिम रिझवी कडून झालं. त्याचे निमित्त साधून गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी लष्करी कारवाईचे आदेश दिले. \n\nपोलीस अॅक्शन\n\nकारवाईचा मुहूर्त ठरला 13 सप्टेंबर 1948 म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यानंतर 13 महिन्यांनी! साधारण 10 दिवसात कारवाई..."} {"inputs":"...ोते. \n\nगर्दीत उपस्थित असणाऱ्या समी मुल्ला यांनी सांगितलं, \"मी मरेपर्यंत दीदींची साथ सोडणार नाही.\"\n\nतिथे जवळ असलेल्या वहीदा गर्वाने सांगते, \"इथे फक्त दीदींची लाट आहे.\" अनिक बोस सांगतात, \"दीदी बंगालची वाघिण आहे.\"\n\nया मतदारसंघातून तृणमूलचे उमेदवार अभिषेक बॅनर्जी मैदानात उपस्थित होते. ते ममता बॅनर्जीचे भाचे आहेत आणि लोकांचं ऐकलं तर ते त्यांचे वारसदार आहे. अभिषेक गेल्यावेळी सुद्धा इथून निवडणूक जिंकले होते. \n\nममता बॅनर्जी यांनी 2011च्या विधानसभा निवडणुकीत 34 वर्षं राज्य करणाऱ्या डाव्या पक्षाच्या सत्त... उर्वरित लेख लिहा:","targets":"पक्षाच्या लोकांना गर्वाची बाधा झाली आहे. ते छोट्या छोट्या गोष्टीत हिंसाचार करतात. \n\nमी सामान्य व्यक्तींची ही तक्रार तृणमूल कार्यकर्त्यांसमोर मांडली तेव्हा त्यांनी या आरोपाचा इन्कार केला. ते म्हणतात की, हिंसाचार भाजपचे लोक करतात आणि ते फक्त उत्तर देतात. \n\nतृणमूलच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की ते 2021 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीत ते गुंतले आहेत. त्यांना अंदाज आहे की पश्चिम बंगालमध्ये लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा विधानसभेवर परिणाम होईल.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोते. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर गेल्यावर्षीपासून रेडिओथेरपी ठप्प आहे.\n\nसुपारी मिश्रण खाल्यानं उत्साह येतो, असं नागरिकांना वाटतं.\n\n\"एकतर अनेक रुग्ण हे रुग्णालयात उशिराने येतात. त्यात आमच्या आरोग्य यंत्रणा कमकूवत आहे, त्यामुळे कर्करोगावरील उपचार सेवा सक्षमपणे कार्यरतच नसते. त्यामुळे पेशंट जगण्याच प्रमाणही कमी आहे,\" असं त्यांनी सांगितलं. \n\nया देशातील सुपारी खाण्याची लोकांची वाढती आणि राष्ट्रीय आरोग्य यंत्रणेवर कर्करोगाच्या उपचारासाठीचा दबाव हा कधीतर टाईमबाँबसारखा फुटेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केल... उर्वरित लेख लिहा:","targets":"होता.\n\nया निर्णयाच्या अमंलबजावणीसाठी पुढाकार घेणारे शहराचे राज्यपाल पॉवस पार्कोप यांच्यांसाठी ही 'राजकीय आत्महत्या' ठरल्याचं मानलं जात. नंतर निवडणुकांमुळे ही बंदी शिथिल करण्यात आली. \n\nचुना आणि मोहरीच्या काडीसोबत सुपारी खाल्ली जाते.\n\nआता इथं सुपारी विक्रीवर ठिकाणी मर्यादित परवानगी देण्यात आली आहे. याच्या अंमलबजावणीमध्ये पोलिसांनी केलेला बळाचा वापर केल्याचा आणि सुपारी पुरवठादारांचं जीवन उध्वस्त केल्याची टीका झाली होती. \n\nएका खासदाराने या निर्णयाच्या घटनात्मक वैधतेवरच प्रश्न उठवत न्यायालयात याचिकाही दाखल केली आहे.\n\nशहरावर लागलेला डाग\n\nपापुआ न्यू गिनीच्या अनेक नागरिकांचं जीवनमान सुपारी विक्रीवर अवलंबून आहे. नगदी पिक असलेली सुपारी इथं 'ग्रीन गोल्ड' म्हणून ओळखली जाते. तसेच त्याची विक्री करमुक्त आहे.\n\nबाजारपेठांमध्ये बहुतेकदा सुपारी विक्रेत्यांसाठी एक राखीव क्षेत्र असतं. एक सुपारी आणि मोहरीच्या काडीची किंमत 6 सेंट ते 1.30 डॉलरपर्यंत असते. त्यात स्थान, हंगाम अशा काही घटकांवर हा दर ठरतो. \n\nसुपारीवर बंदी असावी असं नौरी यांच मत आहे.\n\nनौरी यांच्यासाठी सुपारी विक्री हे उत्पन्नाचं एकमेव साधन आहे. त्या स्वतःच झाडांची निगा राखतात. सुपारीच्या फळांची विक्री त्याच करतात. विक्री चांगली झाली तर दिवसाला तिला 25 पौंडची कमाई होते. \n\n\"जे पैसे मी कमवते त्यातून माझा उदरनिर्वाह होतो. त्यातून मी साबण, मीठ अशी जीवनावश्यक गरजेच्या वस्तू खरेदी करू शकते,\" असं त्या म्हणतात. \n\nसुपारीचं व्यसन असूनही नौरी यांचा सुपारीच्या बंदीला पाठिंबा आहे. \"सरकारनं लोकांना सुपारी खाण्यापासून रोखलं पाहिजे. सुपारी खाऊन थुंकल्यानं परिसर खूप अस्वच्छ होतो. आरोग्यासाठीही सुपारीच सेवन घातक आहे,\" असं नौरी सांगतात. \n\nया अस्वच्छतेपासून राजधानी स्वच्छ ठेवणे, हा सुद्धा या बंदीमागचा एक उद्देश होता. \n\nलोकांच्या थुंकीतून संसर्गजन्य रोग झपाट्याने पसरतात. जगात क्षयरोगाच्या संक्रमणात पापुआ न्यू गिनीचा क्रमांक वरचा आहे. त्यामुळे थुंकण्याची सवय आरोग्याच्या दृष्टीनं संकटांना आमंत्रण देणारी ठरू शकते. \n\nएका देशाचं भवितव्य\n\nगेल्यावर्षी सुपारीविरहीत दिवस साजरा करण्यात आला होता. सुपारीच्या व्यसनाच्या धोक्यांबद्दल लोकांना शिक्षित करणं आणि तोंडाच्या कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांबाबत माहिती देणं हा यामागचा उद्देश होता.\n\nयावर्षी निवडणुका आणि सुपारीविरहीत अभियानाची तारीख एकच आल्यानं,..."} {"inputs":"...ोते. भाषणांसोबत 'कबीर कला मंच' आणि इतर संस्थांचे सांस्कृतिक कार्यक्रमही यावेळेस झाले होते. \n\n2. भीमा-कोरेगावचा हिंसाचार \n\nएल्गार परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 1 जानेवारी 2018 पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगावमध्ये विजयस्तंभाजवळ विजय दिवस साजरा होत असतांनाच सणसवाडी आणि परिसरात हिंसाचाराला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि गाड्यांची जाळपोळ झाली. अनेक जण जखमी झाले आणि एका तरूणाचा मृत्यूही झाला. या हिंसाचाराचे पडसाद देशभर उमटले. \n\nभीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या घटनेबाबत हिंदुत्ववादी नेते 'समस्... उर्वरित लेख लिहा:","targets":"निर्देश करतो.\n\nत्यातला एक तपास होता पुणे ग्रामीण पोलिसांकडे. हिंसाचाराच्या घटनेनंतर लगेचच पिंपरी-चिंचवड इथे झालेल्या फिर्यादीवरून पुण्यातील 'समस्त हिंदू आघाडी'चे मिलिंद एकबोटे आणि सांगली येथील 'श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान'चे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. जमावाला चिथावणे आणि दंगली भडकावण्याचे आरोप एकबोटे आणि भिडेंवर ठेवण्यात आले.\n\nया गुन्ह्याचा तपास नंतर पुणे ग्रामीण पोलिसांकडे सोपवण्यात आला. भिडे आणि एकबोटे या दोघांनीही त्यांच्यावरचे आपल्यावरचे आरोप फेटाळले. एकबोटे यांना पोलिसांनी कालांतराने अटक केली आणि नंतर त्यांची जामिनावर मुक्तता झाली.\n\nसंभाजी भिडे यांच्यावर पोलिसांनी अद्याप कारवाई केलेली नाही.\n\n5. चौकशी आयोगाची स्थापना \n\nसरकारने भीमा कोरेगाव दंगलीच्या चौकशीसाठी आयोगाची नेमणूक केली आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश जे. एन. पटेल आणि राज्याचे माजी मुख्य सचिव सुमित मलिक यांची दोन सदस्यीस समिती नेमली.\n\nकमिशन ऑफ इंक्वायरी अॅक्ट अंतर्गत हा चौकशी आयोग नेमला गेला. या आयोगाचं कामकाज कोर्टाप्रमाणे चालतं, तसंच आयोगाला कोणालाही चौकशीला बोलण्याचे विशेष अधिकार देखील आहेत.\n\nशिवाय आयोगाने जाहिरात देऊन ज्या कोणाला भीमा कोरेगाव दंगलीबाबत पुरावे सादर करायचे आहेत किंवा काही सांगायचं आहे, अशा व्यक्तींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं आवाहन केलं होतं.\n\nभीमा कोरेगाव दंगल झाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस उपमहानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी अशासकीय सत्यशोधन समिती नेमली होती.\n\nया समितीत पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे देखील सदस्य होते. \"मी साडेतीन महिन्यात अहवाल शासनाला सादर केला होता. तसंच मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे यांचा सहभाग असल्याचं सांगितलं होतं. एकबोटे आता जामिनावर बाहेर आहेत मात्र भिडे यांना अटक झालेली नाही. भिडे गुरूजींना अटक करावी ही मागणी अगोदरही केली आणि आजही आहे,\" असं धेंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं. \n\nभीमा कोरेगाव दंगलीचा तपास नक्षलवादाकडे वळवणं चुकीचं असून यासंदर्भात गृह मंत्रालयाला कळवल्याचही धेंडे यांनी स्पष्ट केलं होतं. \n\n6. पोलिसांचा न्यायालयातील युक्तिवाद \n\nअटक करण्यात आलेले सारे जण हे 'कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (माओवादी) या बंदी घातलेल्या संघटनेचे सभासद असून 'एल्गार परिषद' ही त्यांचा देश अस्थिर करण्याच्या..."} {"inputs":"...ोत्तर हा पेचप्रसंग जास्त गडद झालेला दिसतो. शेतीत प्रतिष्ठा नाही, उत्पन्नाची हमी नाही, बाजारपेठेची शाश्वती नाही, संरक्षणाचं कवच नाही, या सगळ्या बाबी जगजाहीर आहेत, आणि त्यावर खरेखुरे संरचनात्मक आणि लांब पल्ल्याचे उपाय योजण्यात कोणाला स्वारस्य दिसत नाही.\n\nशेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरू झाल्यानंतर राजकीय पक्ष, सरकार आणि समाज यापैकी कोणालाही या दूरगामी दिशेने हालचाल करावीशी वाटली नाही. कर्जमाफी, पॅकेजेस, असल्या थातूरमातूर मार्गावर सगळं राजकारण रखडलं. \n\nमराठा आंदोलनादरम्यान मुंडन करताना आंदोलनकर्ते\n\nभर... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रमाणात नोकर्‍या मिळतील आणि देश बदलेल, अशा खोट्या आशा निर्माण केल्या गेल्या, त्यांचाही तरुणांमध्ये अस्वस्थता आणि आरक्षणाचे आकर्षण निर्माण करण्यात हातभार आहेच. \n\nअभिजन आणि समाज यांच्यातील दुरावा \n\nपण मराठा आरक्षणाचा आता चिघळत चाललेला मुद्दा समजून घेण्यासाठी मराठा समाजाचं अभिजन आणि तो समाज यांच्यातील तणाव समजून घेणं जरूरी आहे. राज्याच्या राजकारणावर आणि शेतीच्या अर्थकारणावर पकड असलेल्या मराठा नेत्यांशी हा प्रश्न जाऊन भिडतो. एकेकाळी मराठा समाजात 'उच्च(कुलीन)' मराठा आणि सामान्य मराठा, असं विभाजन प्रचलित होतं. ते आता अगदी संपलेले नसलं तरी त्याची प्रस्तुतता आता कमी झाली आहे.\n\nमात्र त्याऐवजी आता जवळपास प्रत्येक तालुक्यात राजकीय-आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात वरचष्मा प्राप्त केलेल्या नवउच्च मराठा नेतृत्वाचे जाळं उभं राहिलं आहे. त्यांच्यात आणि सामान्य मराठा समाजात अंतर वाढते आहे. एकीकडे हे नेतृत्व मराठा समाजाच्या पाठिंब्यावर गुजराण करतं, पण त्याचे राजकारण आणि आर्थिक हितसंबंध यांच्यातून मराठा समजाच्या हाती काही लागत नाही. \n\nम्हणजे ज्या समूहाची मतं मिळवायची त्याच्या हिताची फारशी काळजी करायची नाही (कारण जातीच्या लाग्याबांध्यानी आणि भावनिक आवाहनाने मतं मिळवता येतात), अशा रीतीने या नव-उच्च नेतृत्वाचं राजकारण चालत असल्यामुळे सामान्य मराठा समाज आणि हे नेतृत्व यांच्यात अघोषित तणावाचं नातं साकारताना दिसतं.\n\nमराठा आंदोलनात देखील हे प्रस्थापित नेतृत्व नसून अगदी नव्यानं पुढे येणारे अनेक कार्यकर्ते आणि नेते आढळतात. \n\nऔरंगाबाद: गोदावरीत उडी मारताना काकासाहेब शिंदे\n\nआपले नेते सर्व लाभ मिळवतात, ते सत्तेत आहेत आणि तरीही आपला समाज मात्र शेती आणि रोजगार अशा दोन्ही आघाड्यांवर झुंजतो आहे, ही वंचिततेची तुलनात्मक जाणीव किंवा आपल्यावर अन्याय होत असल्याची तुलनात्मक बोच या वस्तुस्थितीमधून निर्माण होते. आरक्षणाची मागणी धारदार बनण्यामागे आणि एकंदर अस्वस्थता आक्रमक बनण्यामागे ही राजकीय पार्श्वभूमी आहे.\n\nशिवाय, आज मराठा आंदोलन किचकट वळणावर आलं असताना या दुराव्यामुळे मध्यस्थी करून त्यातून वाट काढणं कठीण झालं आहे. \n\nसारांश,\n\nपण या सगळ्या गुंतागुंतीची चर्चा करताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या पलीकडच्या दोन जास्त व्यापक आणि म्हणून जास्त चिंतेच्या मुद्द्यांची जाणीव या निमित्ताने ठेवणं आवश्यक आहे. \n\nआरक्षणामागील नवं तर्कशास्त्र \n\nपहिला मुद्दा आरक्षणाच्या..."} {"inputs":"...ोदरपणाशी संबधित समस्या उद्भवू शकतात. वाढत्या वयाबरोबर मानसिक आजरही वाढतात, असं त्या म्हणाल्या. \n\nदोन व्यक्तींच्या वयात जास्त अंतर असेल तर त्यांना एकमेकांसोबत जुळवून घेण्यात अडचणी येऊ शकतात. बीबीसी वनच्या एका रिपोर्टनुसार लहान वयातल्या व्यक्तींची विचार करण्याची पद्धत वेगळी असते तर वयाने जास्त असणारे लोक वेगळ्या प्रकारे विचार करतात. \n\nपण वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांचा या जुळवून घेण्याच्या सवयीवर परिणाम होतो. शिवानी समजावून सांगतात, \"समजा एक जोडपं 20 आणि 30 वर्षांचं आहे. त्यांच्यातले मतभेद दिसून येत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुलं हवी की नको याबाबत त्यांचे विचार स्पष्ट नसतील. पण जर मुलगा 30 वर्षांचा असेल आणि मुलगी 40 वर्षांची असेल तर त्यांचे फॅमिली प्लॅनिंगचे विचार स्पष्ट असतात.\" \n\nवयाने मोठी महिला आणि लहान पुरुष यांच्यातली नाती अयशस्वी होण्याची अनेक उदाहरण आहेत. सैफ अली खान आणि त्यांची पहिली पत्नी अमृता सिंग यांच्या वयात बरंच अंतर होतं. त्यांचं लग्न फार काळ टिकलं नाही. त्यानंतर त्यांनी आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच लहान असलेल्या करीना कपूरशी लग्न केलं. \n\nपण अशी नाती नेहमीच अयशस्वी होतात असंही नाही. सचिन तेंडुलकर आणि त्यांची पत्नी अंजली यांच्या वयात अंतर आहे. अंजली सचिनपेक्षा वयाने मोठ्या आहेत तरीही त्यांचं लग्न यशस्वी ठरलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोध आटोक्यात ठेवला. \n\nस्वामी विवेकानंद म्हणाले, \"ज्या सभा समितीला माणसांप्रती कणव वाटत नाही, आपल्या बंधूगणांना उपाशीपोटी मरताना पाहून त्यांच्या जीवासाठी एक मूठ धान्य द्यावं असं त्यांना वाटत नाही. मात्र पशुपक्षांसाठी मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य देतात. अशा सभासमितीप्रती माझ्या मनात तसूभरही सहानुभूती नाही. अशा वागण्याने समाजाचं काही भलं होईल असं मला वाटत नाही.\" \n\nविवेकानंद कर्माच्या सिद्धांताबाबत आपली भूमिका मांडतात. ते म्हणतात, \"आपल्या कर्माचं फळ म्हणून माणसं जीव गमावत आहेत. अशा पद्धतीने कर्माला दूष... उर्वरित लेख लिहा:","targets":"वून काय होणार? आपल्या देशाची अधोगती का झाली याचं हे जिवंत उदाहरण आहे. माणसाला माणसाचं दु:ख दिसत नाही, अनुभवता येत नाही. त्याला माणूस का म्हणावं? हे बोलता बोलता स्वामी विवेकानंदांच्या व्यक्तिमत्वात अंगार फुलून राहिला होता. दु:खाने त्यांचं शरीर गदगदलं होतं. \n\nस्वामी विवेकानंद\n\nहे सगळं बोलणं 121 वर्षांपूर्वीचं होतं. या संभाषणाचा आताच्या काळात काय संदर्भ आहे.\n\nया संवादाचं तात्पर्य हेच जाणवतं की माणुसकी हा विवेकानंदांसाठी मुख्य धर्म आहे. माणुसकीची सेवा हे त्यांच्यासाठी प्रमाण कर्तव्य आहे. स्वामी विवेकानंदांचा उल्लेख करताना आपल्यापैकी कितीजण त्यांची ही शिकवण लक्षात ठेवतात? \n\nथोडा आणखी विचार करा\n\nमेंदूचा वापर मेंदूला आणखी बळकट करतो असं गुणीजन सांगतात. जाता जाता आणखी एक कल्पनाचित्र रंगवूया. आजच्या काळात भगवं वस्त्र परिधान केलेले स्वामी विवेकानंद हयात असते, तर त्यांनी आजच्या घटनांवर काय भाष्य केलं असतं? \n\nस्वामी विवेकानंद\n\nविवेकानंदांचा गोरक्षकांशी झालेला संवाद लक्षात घेता ते वर उल्लेखलेल्या प्रसंगावर काय म्हणाले असते? \n\nआज विवेकानंद असते तर आजच्या गोरक्षकाबरोबर त्यांनी असा संवाद साधला असता तर विवेकानंदांचं काय झालं असतं? हा प्रश्न डोक्यात येणं स्वाभाविक आहे. \n\n(नासिरुद्दीन ज्येष्ठ पत्रकार आहेत. या लेखातील मतं त्यांची वैयक्तिक आहेत. )\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोधातल्या लोकांपर्यंत भाजप आक्रमकपणे पोहोचू लागली. \n\n2019 साली निवडणुकीत भाजपनं दोन खासदारांवरून एकदम 18 खासदारांवर उडी मारली. ही ममता बॅनर्जींसाठी धोक्याची घंटा होती. \n\nलोकसभा निवडणुकीतल्या त्याच यशाची आता विधानसभेत पुनरावृत्ती होईल अशी आशा भाजपला वाटते आहे. \n\nभाजपला विजयाचा आत्मविश्वास का वाटतो आहे? \n\nभाजपचे राज्यातले प्रमुख दिलीप घोष आत्मविश्वासानं म्हणतायत की 'भाजपला इथे 200हून अधिक जागा मिळतील.' स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एखादा हिंदुत्ववादी पक्ष पश्चिम बंगालमध्ये मोठ्या यशाची भाषा करतो आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"भेंदू आधी तृणमूल काँग्रेसमध्येच होते. \n\nधर्म, जातीची समीकरणं\n\nया निवडणुकीत एकीकडे अमित शहा यांच्या सभेत 'जय श्रीराम' म्हणून घोषणाबाजी होते, तर दुसरीकडे ममता बॅनर्जी त्यांना शह देण्यासाठी 'दुर्गा' मातेची मदत घेतात. धर्म आणि जातीची समीकरणं याही निवडणुकीत मतांच्या आकड्यांवर परिणाम करू शकतात, असं काही जाणकारांना वाटतं. \n\nनिवडणुकीच्या आकडेवारीचं विश्लेषण करणारे आणि सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीजचे प्राध्यापक संजय कुमार बीबीसी हिंदीशी बोलताना सांगतात, \"भाजपला लोकसभा निवडणुकीत अपर कास्ट, ओबीसी आणि बाकी सर्व समुदायांकडून तृणमूलपेक्षा जास्त मतं मिळाली, तर ममता यांना मुस्लीम मतदारांचा मोठा पाठिंबा मिळाला.\" \n\nपश्चिम बंगालमध्ये 30 टक्के मुसलमान मतदार आहेत. त्यामुळे भाजप बाकीच्या 70 टक्के मतदारांवर लक्ष ठेवून आहे. \n\nपण संजय कुमार सांगतात, \"ही सत्तर टक्के मतं एकगठ्ठा नाहीत. त्यात आदिवासी, दलित, ओबीसी समुदायही आहेत. मत देण्यामागची त्यांची आपापली विचारधारा किंवा समस्या आहेत. पण या सत्तर टक्क्यांपैकी निम्म्याहून अधिक मतं मिळाली, तरी भाजपचा बंगालमधला रस्ता सुकर होऊ शकतो.\"\n\n2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 40 टक्के मतं तर तृणमूल काँग्रेसला 43 टक्के मतं मिळाली. म्हणजे दोन्ही पक्षांत केवळ तीन टक्के मतांचा फरक होता. \n\nपण मतदार विधानसभेला त्याच पद्धतीने मतदान करतील का? हे येणाऱ्या काही दिवसांत कळेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोधातील लैंगिक हिंसा सामान्य असल्याचं दर्शवलं जात आहे, बलात्कार होण्यात महिलेचीच चूक असते, असं यात दाखवलं जात असल्याचं भूषण यांना वाटतं.\n\n\"बलात्काराचे आरोप चुकीचे असल्याचं सिद्ध झालं तर ठीक आहे. पण आधीच याबाबत पूर्वग्रह का धरायचा? महिलेवर आरोप का करायचे? उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींकडून हे अपेक्षित नाही,\" असं त्या म्हणतात. \n\nनिर्भया प्रकरणानंतरचा भारत\n\nडिसेंबर 2012 मध्ये घडलेल्या अत्यंत क्रूर अशा निर्भया प्रकरणानंतर भारतातील बलात्कार आणि लैंगिक हिंसेचा मुद्दा चव्हाट्यावर आलेला आहे.\n\nसरकारी आकडे... उर्वरित लेख लिहा:","targets":"शी बोलताना त्यावेळी केली होती. \n\nतसंच 2016 मधील एका घटनेत सामूहिक बलात्कार पीडितेची वागणूक संशयास्पद असल्याबाबत प्रश्नचिन्ह तिच्यावर उपस्थित करण्यात आले होते. \n\nबलात्काराच्या घटनेनंतर संबंधित महिलेने त्या ठिकाणाहून निघण्याची घाई केली नाही, घटनास्थळी आणि आसपासच्या परिसरात ती बराच वेळ होती. त्यामुळे तिचा या लैंगिक संबंधात सहभाग होता. तिच्या मर्जीनेच हे झालं, असं वक्तव्य न्यायमूर्तींनी निर्णयादरम्यान केलं होतं. \n\nलैंगिक हिंसेच्या प्रकरणात न्यायव्यवस्थेकडून पीडित महिलेला लज्जास्पद वाटण्यास भाग पाडणाऱ्या अनेक घटनांपैकी ही फक्त दोन उदाहरणं आहेत. दिल्ली विद्यापीठ आणि वार्विक इथं कायद्याचं शिक्षण देणाऱ्या प्राध्यापक उपेंद्र बक्षी यांच्याशीही बीबीसीने संपर्क साधला. \n\nत्यांच्या मते, \"कोणत्याही प्रकरणात न्यायमूर्तींनी अशा प्रकारचं मत नोंदवणं अपेक्षित नाही. एक न्यायाधीश म्हणून काहीही बोलण्याआधी तुम्ही विचार करावा. तुमचे काहीही विचार असले तरी तुम्ही ते इथं दर्शवू नयेत.\"\n\nकर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या वक्तव्यामुळे महिलाविरोधातील पक्षपातीपणा दिसून आला आहे, असं प्रा. बक्षी यांना वाटतं.\n\n\"महिलेलाही समान हक्क आहेत. तिचा तुम्ही कोणत्याही प्रकारे अनादर करू शकत नाही. तुम्ही न्यायमूर्ती म्हणून कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर मत नोंदवणं तुमच्या कामाचा भाग नाही. तुम्ही त्यांच्यावर कलंक लावू शकत नाही,\" असं ते म्हणतात.\n\nकाही वर्षांपूर्वी प्रा. बक्षी आणि त्यांच्या तीन वकील सहकाऱ्यांनी न्यायमूर्तींच्या वैयक्तिक विचारांचा त्यांच्या निर्णयावर प्रभाव या विषयावर लढा दिला होता. \n\n1979 मध्ये त्यांनी भारताच्या तत्कालीन सरन्यायाधीशांना एक खुलं पत्र लिहिलं होतं. त्यावेळी दोन पोलीस 14 किंवा 16 वर्षांच्या आदिवासी मुलीवर पोलिस ठाण्यातच बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोषी आढळले होते. \n\nया प्रकरणात निर्णय देताना सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी संबंधित मुलीचा एक प्रियकर असल्यामुळे ती पूर्वीही लैंगिक संबंध ठेवायची. वैद्यकीय अहवालात तिला कोणतीही जखम नसल्याचं आढळलं आहे. त्यामुळे तिने बलात्काराची कहाणी स्वतःच रचली असल्याचं म्हटलं होतं. \n\n\"आमच्या पत्रात सुप्रीम कोर्टाने पितृसत्ताक विचारसरणी दिसून आल्याचं आम्ही म्हणत ती बदलण्यासाठी प्रयत्न केले होते,\" असं प्रा. बक्षी सांगतात. त्या बलात्कार प्रकरणानंतर महिलेविरोधातील हिंसा हा राष्ट्रीय मुद्दा..."} {"inputs":"...ोनाग्रस्तांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. पहिल्यापेक्षा आपली आरोग्यसेवा नक्कीच सक्षम झाली आहे. पण, यामुळे आपलं दुर्लक्ष व्हायला नको.\" \n\nडॉक्टरांच्या माहितीनुसार हिवाळ्यात फुप्फुसांचे आजार वाढतात. त्यामुळे कोव्हिडच्या काळात लोकांनी स्वत:ची काळजी घेतली तर दुसऱ्या लाटेचा आपण नक्की सामना करू शकू. खासकरून, दिवाळीत बंद घरात न भेटता लोकांनी खुल्या जागेत नातेवाईकांना भेटावं. \n\nटास्कफोर्स प्रमुख डॉ. ओक काय म्हणतात?\n\nमुंबई दुसरी लाट झेलण्यासाठी सज्ज आहे का? यावर बोलताना राज्य सरकारच्या कोव्ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"े जिल्ह्यात सद्य 24194 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मृत्यूचा आकडा 6657 वर पोहोचलाय. पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे की, पुण्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी 197 दिवस, तर रिकव्हरी रेट 93 टक्के आहे. \n\nपुण्याची तयारी\n\n(स्त्रोत- पुणे महापालिका)\n\n\"गेल्या सात महिन्यात पुण्यातील यंत्रणेने चांगलं काम केलं. त्यामळे आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि येणाऱ्या काळात उद्भवणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन तयार आहे\" असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. \n\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा ठाणे कसा करणार मुकाबला?\n\nमुंबई, पुण्याच्या तुलनेत ठाण्यात कोरोनाचा संसर्ग उशीरा सुरू झाला आणि झपाट्याने पसरला. संसर्गाला रोखण्यासाठी आरोग्यसेवा पुरेशी नव्हती. त्यामुळे शहरात दुसऱ्यांदा लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. सद्यस्थितीत ठाणे जिल्ह्यात मुंबईपेक्षा जास्त 19,257 जास्त अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या परिस्थितीत येणारे सणासुदीचे दिवस आणि दुसऱ्या लाटेची भीती हाताळण्यासाठी ठाणे सज्ज आहे का? हे आम्ही तपासून पाहण्याचा प्रयत्न केला. \n\nठाण्यात बेड्सची उपलब्धता\n\n(स्त्रोत- ठाणे महापालिका)\n\nठाणे शहराच्या तयारीबाबत बीबीसीशी बोलताना ठाणे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी उपायुक्त संदीप माळवी म्हणाले, \"कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली तरी ठाणे शहर पूर्णपणे तयार आहे. सद्यस्थितीत कोरोना रुग्णांसाठी 90 टक्के बेड्स उपलब्ध आहेत. गेल्या सात महिन्यात आरोग्यसेवा बळकट करण्यावर आम्ही लक्ष केंद्रीत केलं. ऑक्सिजन आणि व्हेन्टिलेटरचे 2000 पेक्षा जास्त बेड्स रिक्त आहेत. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांची संख्या कमी होतेय. पण, येणाऱ्या काळासाठी आमची तयारी पूर्ण आहे.\" \n\nठाणे शहरात गेल्या 24 तासात 204 कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर रिकव्हरी रेट 92 टक्के असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाल्यानंतर ठाण्यातील 5 रुग्णालयं नॉन कोव्हिड करण्यात आली आहेत. \n\nआरोग्यसेवकांना दुसऱ्या लाटेची भीती? \n\nमहानगरांच्या तयारीबाबत बीबीसीशी बोलताना फोर्टीस-हिरानंदानी रुग्णालयाच्या जनरल फिजीशिअन डॉ. सुजाता चक्रवर्ती सांगतात, \"एक आरोग्यसेवक म्हणून सणांनंतर येणाऱ्या दुसऱ्या लाटेबाबत भीती नक्की वाटते. दुसरी लाट येईल की नाही, नक्की सांगता येणार नाही. पण, कायम तयार रहावं लागेल. आरोग्य क्षेत्रासोबत..."} {"inputs":"...ोन्ही ठिकाणी तुमच्या तालुक्याचं नाव निवडायचं आहे. आणि मग गावाचं नाव सिलेक्ट करायचं आहे. \n\nत्याखाली farmer name म्हणजे शेतकऱ्याचं नाव लिहायचं आहे. इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे आधार कार्डवर तुमच्या नावाची स्पेलिंग जशी लिहिलेली असते, एकदम तंतोतंत तशीच स्पेलिंग इथं नाव टाकताना लिहायची आहे. एक जरी इंग्रजी शब्द इकडे तिकडे झाला, तर तुमचा फॉर्म पूर्ण होऊ शकत नाही. पुढे लिंग निवडायचं आहे (मेल, फिमेल की अदर्स) आणि मग तुम्ही कोणत्या प्रवर्गात मोडता (जनरल, एससी, एसटी की इतर)... उर्वरित लेख लिहा:","targets":"कडा इथं टाकायचा आहे.\n\nहे टाकून अॅड बटन दाबलं की तुमच्या माहितीची तिथं नोंद केली जाते. \n\nआता एखाद्या शेतकऱ्याची शेतजमीन वेगवेगळ्या गट क्रमांक आणि खाते क्रमांकामध्ये विभागलेली असू शकते. त्यामुळे तुम्ही पुन्हा add या पर्यायावर क्लिक करून ती माहिती देखील भरू शकता.\n\nही सगळी माहिती भरून झाल्यानंतर \"[X]I certify that all the given details are correct\" याचा अर्थ मी दिलेली सगळी माहिती खरी आहे, या पर्यायासमोरच्या डब्ब्यात टीक करायचं आहे\n\nत्यानंतर तुम्ही Self -Declaration Form* वर क्लिक करून तिथं दिलेली माहिती वाचू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधी, करदाते नाही याबद्दलची माहिती त्यात दिलेली असते. \n\nसगळ्यात शेवटी सेव्ह या पर्यायावर क्लिक करायचं आहे. \n\nत्यानंतर स्क्रीनवर एक मेसेज येईल. त्यावर लिहिलेलं असेल की, *****हा तुमचा identity proof number आहे आणि तुम्ही यशस्वीरित्या नोंदणी केली आहे. पुढील मंजूरीसाठी ही माहिती राज्य सरकारकडे पाठवली जाईल. ही माहिती समाधानकारक असेल, तर योजनेसाठी तुमचा विचार केला जाईल, अन्यथा तुमचा अर्ज नाकारला जाईल.\n\nएकदा फॉर्म भरून झाला की काही दिवसांच्या अंतरानं तुम्ही तुमच्या फॉर्मचं स्टेटस पाहू शकता.\n\nत्यासाठी फार्मर कॉर्नर मधील status of self registered or csc farmer या पर्यायावर क्लिक करून आधार क्रमांक आणि captcha टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या फॉर्मचं स्टेटस तिथं पाहायला मिळतं. यात सगळ्यात शेवटी नोंदणीची तारीख आणि फॉर्मचं स्टेटस दिलेलं असतं. \n\nआता पाहूया पीएम-किसान योजनेचा हप्ता जमा झाला की नाही हे कसं बघायचं ?\n\nहप्ता जमा झाला की नाही? \n\nतुमच्या खात्यात PM-Kisanचा हप्ता जमा झाला की नाही, हे एकतर तुम्हाला मोबाईलवर मेसेजद्वारे कळवलं जातं किंवा वेबसाईटवरही तुम्ही ते चेक करू शकता. \n\nते कसं तर यासाठी Farmer Cornerमधील beneficiary status या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.\n\nत्यानंतर तिथं तुम्हाला आधार नंबर, बँकेचा खाते क्रमांक किंवा मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय माहिती टाकायची आहे. त्यानंतर get data या पर्यायावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग हप्ताविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळते.\n\nया माहितीत शेतकऱ्याचं नाव, गाव, आधार क्रमांक, खाते क्रमांक, किती तारखेला नोंदणी केली ही वैयक्तिक माहिती दिलेली असते. \n\nआतापर्यंत PM-Kisanचे 5 हप्ते सरकारनं जारी केले आहेत...."} {"inputs":"...ोप उडाली असू शकते. \n\nमात्र, तो प्रोजेक्ट संपल्यावरही तुम्हाला बेचैन वाटत असेल तर तुम्ही निश्चितच बर्नआउटच्या उंबरठ्यावर आहात. \n\nमरे म्हणतात, \"दुसऱ्या दिवशीही तुम्ही बेचैन असाल तर तुम्ही तो वाढण्यात हातभार लावत आहात.\"\n\nबर्नआउटच्या जवळ पोचल्याचं आणखी एक लक्षण म्हणजे चिडचिडेपणा.\n\nतुम्हाला असं वाटत असेल की, तुमच्या कामाची किंमत नाही, तुम्ही सामाजिक जीवनापासून अलिप्त राहू लागला असाल आणि निराश वाटत असेल तर आताच सावध व्हा. \n\nकामावर परिणाम\n\nलंडनमधल्या मानसोपचारतज्ज्ञ आणि बर्नआउटतज्ज्ञ जॅकी फ्रान्सीसी वॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"परफेक्ट होण्याचा प्रयत्न करता किंवा मग तुम्हाला या गोष्टीची भीती असते की लोक तुम्हाला जेवढं सक्षम समजतात ते सिद्ध करण्यासाठ तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागेल.\"\n\nकधी-कधी कामाच्या ठिकाणची परिस्थिती हीदेखील समस्या असू शकते. \n\n2018 साली अमेरिकेच्या 7,500 कामगारांवर करण्यात आलेल्या गॅलोप अभ्यासानुसार कामाच्या ठिकाणी गैरव्यवहार, कामाचा सहन न होणारा भार आणि एखाद्या व्यक्तीच्या भूमिकेविषयी अस्पष्टता यामुळे बर्नआउट होतो. \n\nकामगारांना मॅनेजरची मदत मिळत नसेल आणि वेळेचं प्रेशर टाकण्यात येत असेल तरीही ताण वाढतो. \n\nमूल्यांचा आमना-सामना\n\nवॉकर म्हणतात, \"आणखी एक मुद्दा आहे. तो म्हणजे कंपनीच्या मूल्यांचा वैयक्तिक मूल्यांशी मेळ न बसणं. यामुळे ताणाची भावना निर्माण होते. कारण, त्यांना ते करावं लागतं, ज्यावर त्यांचा विश्वास नाही.\"\n\nकाही प्रकरणांमध्ये, काही व्यक्ती बाहेरची कामं करून स्वतःचं समाधान करून घेतात. मात्र, अनेकदा अशी माणसं कंपनी किंवा व्यवसाय बदलण्याचा निर्णय घेतात. \n\nबर्नआउटचं कारण काहीही असो, मरे यांचा सल्ला एकच आहे तो म्हणजे स्वतःविषयी दयाळू रहा. \n\nमरे यांच्या अनुभवानुसार बर्नआउट नावाच्या साथीचं प्रमुख कारण सर्वच हवं असण्याची (हव्यासाची) संस्कृती आहे. \n\nसर्वकाही मिळवणं शक्य नाही\n\nतुम्ही सार्वजनिक जीवनातही सक्रीय आहात, तुमच्या व्यवसायातले मोठमोठे प्रोजेक्टही पूर्ण करत आहात आणि फिट राहण्यासाठी तुम्ही निश्चित केलेलं लक्ष्यही तुम्ही पूर्ण करत आहेत, हे सर्वच नेहमीच शक्य होतं असं नाही. \n\nअशावेळी प्राधान्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. स्वतःपासून खूप जास्त अपेक्षा ठेवू नका. \n\nइतर कुणी घर आणि ऑफिसमध्ये, खाजगी आणि सार्वजनिक आयुष्यात, सगळीकडे परिपूर्ण दिसत असतील तर कदाचित ते खोटं असू शकतं किंवा मग त्यांना इतर कुठून मदत मिळत असावी. \n\nतुम्हाला वाटत असेल की तुम्ही बर्नआउट क्लबमध्ये सामिल होण्याच्या उंबरठ्यावर आहात तर एक पाऊल मागे जा. काय चुकतंय ते ओळखा आणि स्वतःला या दुष्टचक्रातून सोडवा.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोपं नाही. या व्हायरसबाबत फार जास्त माहिती अजून उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाविरोधातील युद्धात आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत असं तज्ज्ञांचं मत आहे. \n\n डॉ. उत्तुरे सांगतात, “मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. धारावी, वरळी या परिसरात कोरोनाने शिरकाव केलाय. कोव्हिड-19 विरोधातील लढाई जिंकण्यासाठी आपल्याला शक्य ते प्रयत्न केले पाहिजेत. संसर्ग होण्यापासून लोकांना वाचवणं हेच आपल्यासमोरचं एकमेव ध्येय आहे. 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ देणं याच प्रयत्नांचा एक भाग आहे. सरकार सर्व मार्गांनी धा... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्चच्या शिफारसींनुसार दिल्या जाणाऱ्या प्रतिबंधात्मक डोसचा लोकांवर फारसा विपरीत परिणाम होणारा नाही. पहिल्या दिवशी 400 मिली-ग्रॅम गोळी दिवसातून दोन वेळा आणि त्यानंतरच्या प्रत्येक आठवड्यात, सात आठवड्यांपर्यंत हा डोस दिवसातून एकदा लोकांना देण्यात येणार आहे. याचा एक फायदा म्हणजे भविष्यात आपल्याला या संशोधनातून उत्तर मिळू शकतं.” \n\n'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन' मुळे काय होईल? \n\nठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयाचे हृदयविकारतज्ज्ञ डॉ. विजय सुरासेंनी सांगितलं, “हायड्रोक्सिक्लोरोक्वीनच्या वापराने कोव्हिड-19 इन्फेक्शनचा वेळ आणि तीव्रता कमी होण्यास मदत होईल. ज्यामुळे रुग्ण लवकर बरा होण्यास मदत होते. या औषधामुळे आजारात निर्माण होणारी गुंतागुत आणि मृत्यूची संख्या कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे न्यूमोनिया होण्याची शक्यताही कमी होण्यास मदत होईल.” \n\nतर, डॉ. बिच्चू म्हणतात, \"हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’ चा कोव्हिड-19 विरोधात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फायदा झाल्याचा काहीच वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. पण या औषधातील मेकॅनिझमचा फायदा कोव्हिड-19 व्हायरसला शरीरातील पेशींमध्ये जाण्यापासून प्रतिबंध करण्यासाठी होऊ शकतो.” \n\n'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’औषध कोणाला दिलं जातं?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मलेरिया आणि रूमटॉईड आर्थरायटिसवर उपचारांसाठी या औषधाचा वापर करण्यात येतो.\n\nडॉ. जोशी म्हणतात, “हायड्रोक्सिक्लोरोक्वीन औषधाच्या वापराला भारतात मान्यता देण्यात आली आहे. मधुमेह आणि रूमटॉईड आर्थरायटिसवर उपचारांसाठी याचा डॉक्टर वापर करतायत. मधुमेही रुग्णांवर याचा विपरीत परिणाम होत नाही. कोव्हिड-19 च्या रुग्णांमध्ये लंग एक्सप्लोजन (lung explosion) होतं. ज्यामुळे 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’चा प्रमुख वापर म्हणजे केमिकल स्टॉर्म (Chemical Storm) होण्यापासून प्रतिबंध करणं.” \n\nद-लॅन्सेट या जर्नलमध्ये एक अहवाल छापण्यात आला आहे. फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या दोन संशोधनातून मिळालेल्या माहितीनुसार, जर हे औषध अॅझिथ्रोमायसिनसोबत देण्यात आलं, तर 'हायड्रोक्सिक्लोरोक्वीन’च्या वापरामुळे कोव्हिड-19 रुग्णांच्या शरीरातील व्हायरल लोड कमी होतो. \n\nजामा नेटवर्क जर्नलमध्ये छापण्यात आलेल्या संशोधनानुसार हायड्रोक्सिक्लोरोक्वीनचा मलेरियाविरोधात प्रतिबंधक उपाय म्हणून वापर करण्यात येत असल्याचा इतिहास आहे. या औषधाच्या वापराने शरीरातील पेशीत व्हायरसची एन्ट्री बंद होण्यास मदत होते..."} {"inputs":"...ोपासतोय. पण मुलं उच्चशिक्षित असल्याने पुढे ही परंपरा चालवणार कुणीच राहणार नाही, पण आम्ही प्रयत्न करणार.\"\n\n\"दंडारला विदर्भाचे खडी गंमत म्हणतात, वरूड जरूड मध्ये दंडार तर पश्चिम महाराष्ट्रात तमाशा म्हणतात. आम्ही हुंडाबळी, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती, स्त्रीभ्रूणहत्या, प्रौढशिक्षण, जलस्वराज्य, आजच्या काळाला किंवा तरुणाला गृहीत धरता जनजागृती करण्यात येते. सोबतच लावणीचं सादरीकरण देखील करण्यात येतं.\n\n\"पूर्वी आम्ही पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती करायचो. पण पोवाड्यांमध्ये लोकांना रस उरलेला नाही. त्यामुळे प... उर्वरित लेख लिहा:","targets":"करतो. डान्स सोबतच रडण्याचाही सीन असतोच, चेहऱ्यावर तसे हावभाव पण गरजेचे असतात.\"\n\nदंडार नृत्यात पुरुष महिलांच्या वेशात डान्स करतात.\n\n\"बाईची वेशभूषा त्यातलाच एक प्रकार असतो. पोवाडे आणि प्रबोधनाच्या मध्ये एखादी लावणी सादर करावी लागते. त्यामुळं रसिकांना शेवटपर्यंत जागेवरच बसून ठेवण्याची जबाबदारी असते. नुसतंच प्रबोधन ऐकण्याच्या मूडमध्ये प्रेक्षक नसतात.\" \n\nनागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यात जास्त कार्यक्रम चालतात, असं तो सांगतो.\n\nपंकज म्हणतो, \"शेतकरी तणावात असतात, तेव्हा त्यांचा विरंगुळा होतो, यात शंका नाही. नापिकीमुळे आधीच शेतकरी कर्जबाजारी आहे, त्यातच आता दुष्काळी परिस्थिती आहे. अशात त्यांनाही विरंगुळा हवा आहेच.\"\n\n\"लावणी आणि खरीगंमत ही विदर्भाची लोककला आहे. आणि प्रेक्षकांची लावणीची मागणी असते ती सादर करावी लागते. संपूर्ण कार्यक्रमात मी मुलगा आहे म्हणून कुणीच ओळखत नाही. सत्कारासाठी जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हाच लोकांना माहिती पडतं की मी मुलगा आहे.\"\n\nपण आपल्या कलेला दाद देण्याऐवजी त्यावर टीका होते, याचं पंकजला दुःख आहे.\n\n\"आता 'द कपिल शर्मा शो'मधले कलाकार स्त्रीच्या वेशात येतात तेव्हा लोक हसतात. कपिल महिलांना पाडून बोलतो, तेव्हा कुणाला तक्रार नसते. पण आमच्या सादरीकरणावर अनेकजण वाईट टिप्पणी करतात, तेव्हा वाईट वाटतं.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोपी आहे.\"\n\nचबुतऱ्यावरील सुंदर देखावे\n\nहा पुतळा एका उंच चबुतऱ्यावर होता. मात्र आता राणीच्या बागेत स्थलांतर झाल्यावर हा सुंदर चबुतरा नाहीसा झाल्याचे दिसते. \n\nकाळा घोडा परिसरात असणारी डेव्हिड ससून लायब्ररी\n\nया चबुतऱ्यावर दोन्ही बाजूस विविध प्रसंग कोरण्यात आले होते. या चबुतऱ्याचंही आचार्य आणि शिंगणे यांनी वर्णन केलं आहे. \n\nते लिहितात, \"आसनाच्या दोन्ही बाजूला ओतीव कामात दोन देखावे फार उत्तम दाखविले आहेत. गोदीतून युवराज बाहेर आले तो व मैदानात लहान मुलांस मेजवानी झाली त्या वेळी पारशी स्त्रियांनी त्यांज... उर्वरित लेख लिहा:","targets":"विशेष स्थान आहे.\n\nया जागेला व्यावसायिक मूल्य आहेच त्याहून ट्रामने जोडलं गेलं असल्यामुळं जुन्या मुंबईकरांना फिरण्याचं ते महत्त्वाचं ठिकाण आहे. \n\nआज बदललेल्या मुंबईत इथं पार्किंगला जागा मिळत असल्यानं या काळातही लोक इथं येऊ शकतात.\n\nजहांगीर आर्ट गॅलरीमुळं इथं चित्रकार, कला आस्वादकांची वर्दळ वाढली. इथल्या फुटपाथवर होणारी प्रदर्शनं, लायब्ररी, कॉलेज आणि जवळच असणाऱ्या विद्यापिठांमुळं तरूणांचीही इथं मोठी गर्दी असते.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोपी स्थानिक रहिवासी होते, त्यांचे राजकीय लोकांशी संबंध होते. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात आमच्यावर दबाव येत होता. आम्हाला केस मागे घ्या म्हणून धमकीचे फोनही येत होते,\" असं संदीप थनवारचा भाऊ पंकज थनवारनं बीबीसीला सांगितलं. \n\nवाढत्या दबावामुळंच पीडितांच्या कुटुंबीयांनी घरही सोडलं आणि ते नाशिक, जळगाव जिल्ह्यात स्थलांतरित झाले. \n\nपंकज थनवारच्या पाठपुराव्यानंतर हा खटला नाशिकच्या न्यायालयात वर्ग करण्यात आला. तसंच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली. \n\nतरीही निकाल येण्यासाठी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूद केलं.\n\n\"घटनेचा तपास असो वा त्याविषयीची चर्चा ही गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून व्हायला हवी, पण दुर्दैवानं आरोपी आणि पीडितांच्या जातीचीच चर्चा जास्त होते आहे\", असं त्या म्हणतात.\n\nकायद्याचा वचक नसल्यानं आणि मानसिकतेत सुधारणा होत नसल्यानं अशा घटनांना खतपाणी मिळत असल्याचंही दीप्ती यांना वाटतं. \n\n\"आंतरजातीय प्रेमसंबंधातून झालेल्या या हत्याकांडात तपास वेळेत झाला असता, सोनईच्या दोषींना कडक शिक्षा झाली असती, तर पुढच्या काही घटना टळल्या असत्या\", असं पंकज थनवारला वाटतं. \n\nसंदीप थनवारच्या मुलाची जबाबदारी त्याचा भाऊ पंकजनं घेतली आहे.\n\nभारतीय सैन्यदलात नोकरीला असलेल्या पंकजनं आता भाऊ संदीपच्या मुलाची, नीरजची जबाबदारी उचलली आहे. \n\nनिरागस नीरजला काकाचा आधार बाकी पीडितांचं काय?\n\nसंदीप थनवारची हत्या झाली, तेव्हा नीरज नऊ महिन्यांचा होता. आज कोर्टातल्या सुनावणीनंतर आम्ही पंकजला भेटलो, तेव्हा पाच वर्षांचा नीरजही तिथं आला होता आणि बागडत होता.\n\nपंकजच्या आधारामुळं नीरजच्या चेहऱ्यावरची निरागसता टिकून राहिली आहे. असाच आधार बाकीच्या पीडीतांनाही मिळायला हवा, असं पंकजला वाटतं. \n\n\"पीडित कुटुंबासाठी सर्वच समाजानं उभं राहायला हवं, लढताना पाय मागे घेण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये असं वाटतं.\"\n\nती मुलगी कोण आहे?\n\nमहाराष्ट्राला हादरवणाऱ्या या हत्याकांडात केंद्रस्थानी असलेल्या मुलीचं काय झालं? असाही प्रश्न उभा राहिला आहे. \n\nपोपटराव दरंदले यांची मुलगी सीमा आणि आपला मुलगा सचिन यांचं एकमेकांवर प्रेम होते, असं सचिनच्या आई काळूबाई घारेंनी म्हटलं होतं. \n\nसचिन आणि संबंधित मुलीमध्ये प्रेमसंबंध होते त्यातूनच हे हत्याकांड घडलं हा दावा न्यायाधीश वैष्णव यांनीही मान्य केला आहे.\n\n७ जानेवारी रोजी पोलिसांनी नोंदवलेल्या जबाबात या मुलीनं कॉलेजात आपली सचिनशी ओळख झाल्याचं आणि अशोक नवगिरे यांनी दोघांना एकत्र पाहिल्याचं मान्य केलं होतं. पण कोर्टासमोर साक्ष देताना तिनं हा जबाब फिरवला. \n\nजबाब का फिरवला?\n\nया मुलीनं कोर्टात दिलेल्या Depositionची प्रत बीबीसी मराठीला मिळाली आहे. \n\nत्यानुसार संबंधित मुलीनं राधाबाई काळे महाविद्यालयातून विज्ञान विषयात (पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री) पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं. ही मुलगी सप्टेंबर २०१२ पासून नेवाशाच्या घाडगे महाविद्यालयात बी. एड. चं शिक्षण घेत होती. पण १ जानेवारी २०१३ नंतर तिनं कॉलेजला जाणं बंद केलं. त्याच दिवशी या मुलीच्या घरी..."} {"inputs":"...ोबत गुन्हेगारांना शिक्षा काय दिली जाते याची चिंताही होती. \n\nकोर्टरूममधली गर्दी आणि तणावही वाढत चालला होता. ११ वाजेपर्यंत दालनात पाय ठेवायलाही जागा उरली नाही. बुलेट प्रूफ जॅकेट घातलेल्या २० पोलिसांचा बंदोबस्त कोर्टरूमध्येही होता. क्वचितच कोणत्या खटल्यासाठी असा बंदोबस्त कोर्टरूमच्या आत ठेवला जातो. \n\nवकील आणि पत्रकारांनी कोर्टरूम भरून गेली होती. पीडितेच्या नातेवाईकांसोबतच कोपर्डी गावातले काही नागरिकही उपस्थित होते. समृद्धी जोशी अहमदनगरची आहे, पण पुण्यात कायद्याची विद्यार्थिनी आहे. तीही चौथ्या रांगे... उर्वरित लेख लिहा:","targets":"विधान झालं. \n\nकोर्टरूममधला प्रत्येक जण ते निर्णय ऐकून स्वत:ला समजावून सांगतो आहे तेवढ्यात, अवघ्या ८ मिनिटांमध्ये शिक्षेची सुनावणी पूर्णही झाली होती आणि न्यायाधीश ती संपवून उभेही राहिले. मृत्युदंड सुनावलेले तिन्ही दोषी तेव्हाही निर्विकार उभे होते. चेहऱ्यावर ना दु:ख होतं, ना धक्का, ना इतर कोणतीही भावना. पोलिसांनी त्यांना तात्काळ कठड्यातून बाहेर काढलं आणि कोर्टरूमबाहेर नेऊन लगेचच शिताफीनं न्यायालयाच्या आवाराबाहेर नेलं. \n\nन्यायाधीश गेल्यानंतर वकील बाहेर पडले. पत्रकार बातमी ब्रेक करण्यासाठी धावत बाहेर पळाले. अवघ्या पाच मिनिटांत कोर्टरूम रिकामी झाल्यावर लक्ष पहिल्या रांगेकडे गेलं. कोपर्डीच्या पीडितेची आई अजूनही खुर्चीवर बसून होती आणि त्यांच्यासोबत काही नातेवाईक. \n\nकोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या आईला निकालानंतर अश्रू अनावर झाले.\n\nआईच्या भावनांचा इतका वेळ रोखून ठेवलेला बांध हळूहळू फुटायला लागला होता. त्यांनी आता अश्रूंना मोकळी वाट करून दिली आणि सोबत बाकी साऱ्यांनीच.\n\nमुलगा आईचं सांत्वन करू लागला. दहा मिनिटांनंतर त्या कोर्टरूमच्या बाहेर आल्या. विचारलं तेव्हा इतकंच म्हणाल्या, \"फाशी झाली. तीच योग्य शिक्षा होती.\" \n\n...आणि अश्रुंचा बांध फुटला\n\nअश्रू टिपत त्या खाली आल्या, मुख्य इमारतीच्या पायऱ्यांशी. तेव्हा माध्यमं त्यांच्याशी बोलायला गेली. तेव्हा मात्र त्यांचा सारा संयम सुटला. आठवणींचा बांध तुटला आणि त्या हमसून हमसून रडायला लागल्या. \n\nन्यायालयाच्या आवारातल्या महिला वकील त्यांच्याकडे धावल्या आणि सांत्वन करू लागल्या. पण त्या वेळेस सांत्वन करणाऱ्यांनाही अश्रू अनावर झाले. पण आईनं थोड्याच वेळात संयम परत मिळवला आणि माध्यमांना प्रतिक्रिया देऊन त्या न्यायालयाच्या आवाराबाहेर पडल्या . \n\nमृत्युदंडाच्या शिक्षेच्या बातमीनं न्यायालयाबाहेर जमलेल्या गर्दीचा आवाजही मोठा झाला. आता सारे गेटमधून आत आले. अनेक कार्यकर्ते होते, नेते होते. नंतर बराच काळ न्यायालयाच्या आवारात घोषणा होत राहिल्या. \n\nकोपर्डीत काय होत होतं\n\nअहमदनगरच्या न्यायालयापासून 70 किलोमीटर दूर कोपर्डीत मात्र तणावपूर्ण शांतता होती. एका प्रकारची अस्वस्थता होती. जेव्हा आम्ही दुपारी कोपर्डीत पोहोचलो तेव्हा नजरेत गावकऱ्यांपेक्षा पोलिसांची संख्याच अधिक भरत होती. \n\nअडीच हजार वसाहतीच्या या राज्यात सर्वतोमुखी झालेल्या गावात अतिरिक्त पोलीस कुमक सुरक्षेची काळजी म्हणून ठेवण्यात आली होती...."} {"inputs":"...ोबर अनेक गोष्टीत असलेल्या साम्यामुळेच किंग जाँग उन यांना उत्तराधिकारी मानलं गेल्याचं काही अहवालात सांगण्यात आलं आहे.\n\nतर सत्ता मिळवण्यासाठी किम जाँग उन यांनी प्लॅस्टिक सर्जरी केली असावी, असं म्हणण्यापर्यंत काही विश्लेषकांची मजल गेली. \n\nकिम जाँग उन बॉलिस्टिक मिसाईलच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आनंद साजरा करताना.\n\nकिम ईल संग यांच्या जन्मशताब्दीच्या कार्यक्रमात 15 एप्रिल 2012 रोजी किम जाँग उन यांनी पहिलं सार्वजनिक भाषण केलं. त्यावेळी 'सैन्य प्रथम' हा सिध्दांत त्यांनी मांडला. \n\n2012 मध्ये किम यांना सैन... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी होती. किम आणि री यांना एक मुलगी आहे असं त्यांनी म्हटलं होतं. \n\nअमेरिका आणि उत्तर कोरियातली 'बाचाबाची'\n\nअमेरिकेत आणि उत्तर कोरियात गेल्या कित्येक वर्षांपासून तणावाचं वातावरण आहे. पण डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्ष पद स्वीकारल्यापासून दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या शाब्दिक चकमकीत वाढ झाली आहे. माझ्या टेबलवर अणुबॉम्बचं बटन आहे असं किम जोंग उन यांनी म्हटलं होतं. \n\nतर त्यावर प्रत्युत्तर म्हणून ट्रंप म्हणाले होते माझ्याही टेबलवर अणुबाँबचं बटन आहे आणि ते खूप मोठं आहे. तर याआधी ट्रंप यांनी किम यांना रॉकेटमॅन म्हटलं होतं.\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोबर असं झालं होतं की, माझं त्या मुलीवर प्रेम नव्हतं. मी तिला मैत्रीण मानत होतो, पण तिला वाटत होतं की मी तिचा प्रियकर व्हावं. पण मी त्यासाठी तयार नव्हतो.\"\n\n\"मी या सगळ्या प्रकरणामुळे वैतागलो नव्हतो, पण मी अस्वस्थ असायचो. यात समस्या अशी आहे लोकांना कळतच नाही की या छळवणुकीची सुरुवात कुठे होते आणि याचा अंत कुठे.\"\n\nपुरुषांसाठी राष्ट्रीय पुरुष आयोग नाही.\n\nदिल्लीत राहणारे पंकज सांगतात, \"एक मुलगी होती. आधी मला वाटलं की मी तिला आवडतो. ही फारच सामान्य गोष्ट आहे. तिचं ते आवडणं हळूहळू मागे लागल्यासारखं झालं.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाच्या बाजूने कोणताही कायदा नाही. लैंगिक अत्याचाराबाबत 354A आहे. त्याच्या व्याख्येनुसार अत्याचार करणारा फक्त पुरुषच असेल.\"\n\nत्याचवेळेला रेखा अग्रवाल सांगतात, \"जर स्त्रियांनी छळवणूक केली तर त्या समोर येत नाही. एक प्रकारची भीती त्यांच्यात असते. महिलांसाठी भलेही कोणता कायदा नाही, पण महिला पण स्टॉकिंग करतात.\"\n\nऋषी मल्होत्रा शेवटी म्हणतात, \"सगळ्या कायद्यात पुरुषांना आरोपी मानलं आहे. काही झालं तर मीच सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार आहे.\"\n\nपण महिलांसोबत जास्त छळवणूक होते, या गोष्टीचा पण इन्कार करू शकत नाही. \n\nनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार 2015 साली छळवणुकीच्या 6266 केसेस दाखल झाल्या होत्या. अर्थातच, या सगळ्या प्रकरणांमध्ये स्त्रियांचाच पाठलाग झाला होता. या प्रकरणांमध्ये पुरुषांची छळवणूक झाली नव्हती. \n\n#100Women: बसप्रवासातल्या लैंगिक छळाला कशी तोंड देते आहे केनियाची अनिता एनडेरू\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोरंजन भारती यांच्या म्हणण्यानुसार, \"कमलनाथ यांना मुख्यमंत्री बनवल्यामुळे विरोधी पक्षांच्या आघाडीची शक्यता व त्यामुळे राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाला मिळणारी आव्हाने संपुष्टात आली. राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली प्रांत सांभाळणारे अधिकारी अशी कमलनाथ यांना भूमिका मिळाल्याचा योग्य संदेश जातो.\"\n\nमध्य प्रदेशात बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाने दिलेल्या पाठिंब्यालाही याचप्रकारे पाहाता येईल. रविवारी संध्याकाळी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीमध्ये DMKचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी याबाबत विधान केले. \"... उर्वरित लेख लिहा:","targets":"डीच्या ओढाताणीमुळे ते बातम्यांच्या केंद्रस्थानी राहिले. कमलनाथ आणि गेहलोत यांच्यासारखे ज्येष्ठ नेते आणि ज्योतिरादित्य सिंधिया व सचिन पायलट यांच्यासारखे युवा नेते यांच्यामध्ये संतुलन ठेवणे आपल्याला शक्य आहे आणि कोणीही आपल्याला आव्हान देण्याच्या स्थितीत नाही हा संदेशही त्यांनी दिला.\n\nज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी यांना ही राहुल गांधी यांची कमजोरी वाटते. ते म्हणतात, \"सोनिया गांधी यांच्या गुड बुक्समध्ये असणाऱ्या लोकांवरच राहुल गांधी यांनी विश्वास ठेवला. म्हणजे या निर्णयाला पूर्णपणे त्यांचा निर्णय म्हणता येत नाही. ते एका नव्या काँग्रेसचा संकेत देऊ शकले असते. सिंदिया आणि पायलट यांच्यावर विश्वास टाकून याची सुरुवात करता आली असती.\"\n\nअर्थात राहुल गांधींनी ज्या पद्धतीने अनुभवी नेत्यांवर भरवसा ठेवला आहे ते काँग्रेसची पारंपरिक शैलीला अनुसरुन आहे. तरुण नेत्यांच्या वाटेत अडथळा येऊ नये म्हणूनही काँग्रेसमध्ये अनुभवी नेत्यांना जबाबदारी दिली जाते. अशा प्रकारे काँग्रेसचे ज्येष्ठ पक्षातील विविध नेत्यांमध्ये शह-काटशह यांचा मेळ साधतात. याच दरम्यान रफाल प्रकरणात केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाल्यामुळे राहुल गांधी यांना एकप्रकारे धक्का बसला.\n\nरफालवरुन पुन्हा प्रश्न\n\nतीन राज्यांमध्ये पराभव झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आले. त्यांनी पराभवाच्या कारणांवर काहीही बोलण्याऐवजी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. मात्र यावेळेस पत्रकार परिषदेमध्ये ते राहुल गांधी यांना राहुल बाबा असे संबोधू शकत नव्हते. एकदा त्यांनी राहुल गांधी असा उल्लेख केलाही नंतर थांबून राहुल गांधीजी असं त्यांना संबोधावं लागलं.\n\nत्यानंतर संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आपले आरोपांवर ठाम राहात, 'चौकीदारच चोर आहे व ते आम्ही सिद्ध करुन दाखवू,' असे म्हणाले. रफाल प्रकरणाला पुढच्या निवडणुकांचा मोठा मुद्दा बनवला जाईल हे त्यांच्या आक्रमक शैलीतून दिसत होते.\n\nकेंद्र सरकारला दिलासा मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये दाखवल्या जात असल्या तरी राहुल गांधींच्या प्रश्नांना पंतप्रधान, भाजप अध्यक्ष किंवा प्रवक्त्यांना उत्तरे देणे शक्य नसल्याचे दिसत आहे.\n\nगंभीर राजकारणी\n\nशनिवारपर्यंत छत्तीसगडच्या मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होऊ शकला नव्हता. संध्याकाळी चार वाजेपर्यंत राहुल यांनी राज्यातील नेत्यांसह छायाचित्र ट्वीटरवर..."} {"inputs":"...ोरा दिला.\n\n\"ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी उपस्थिती निम्म्यावर येते. अनेकदा पालकांना कामावर जाणं गरजेचं असतं. मग मुलांना पाणी भरायला मदतीला थांबवून घेतात,\" असं कांबळे बाईंनी सांगितलं.\n\nटँकर आला तर अशी उडते झुंबड\n\n'नई जिंदगी'च्या इमरान युनूस सालार यांची समस्या वेगळीच. \n\n\"दिवसभर आम्ही कष्टाचं काम करतो. रात्री शांत झोपावं म्हटलं तर आमच्या वस्तीत रात्रीच पाणी येतं. खोली भाड्याने घेतानाही 'पाण्याचं तुमचं तुम्ही बघा', असं सांगूनच सौदा झाला होता,\" असं सालार सांगतात. \n\nसालार यांनी आता आसपासच्या परिसरात... उर्वरित लेख लिहा:","targets":"लापूरला पाणीपुरवठा करणारी 1932 सालची पाईपलाईन आता पार थकली आहे. अनेक ठिकाणी फुटली आहे, असं शहराचे माजी महापौर पुरणचंद पुंजाल यांनी सांगितलं.\n\n\"इतर शहरात कळ दाबली की पाणीपुरवठा सुरू होतो. सोलापूरमध्ये मात्र जुन्या पद्धतीने चाव्या फिरवाव्या लागतात,\" असं ते सांगतात. थोडक्यात म्हणजे अद्ययावत यंत्रणा आणण्याची गरज असल्याचं पुंजाल यांनी सांगितलं.\n\nउजनी धरणाचा प्रश्न\n\nसोलापूर शहराला मुख्य पाणीपुरवठा उजनी धरणातून होतो. पण तिथला पाणीप्रश्न पूर्वीपासून पेटलेला आहे.\n\nपाणीप्रश्नाचे अभ्यासक एजाज हुसेन मुजावर यांनीही या प्रश्नाकडे लक्ष वेधलं. \"पाण्यासाठीची टाकळी योजना अत्यंत अव्यवहार्य आणि पाण्याचा अपव्यय करणारी आहे.\" \n\nउजनी धरणाचा वाद कायमाच\n\nसोलापूरसाठी उजनी धरणातून 1.5 ते 2 TMC प्रमाणे चार वेळा पाणी सोडलं जातं. ते भीमा नदीमार्गे टाकळी बंधाऱ्यात येतं. पण त्यातील फक्त 0.82 म्हणजे अगदी 1 TMC पाणीही सोलापूरला येत नाही,\" असं ते सांगतात.\n\nहे पाणी महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातले शेतकरी मोटारीने खेचून शेतीला वापरतात, असा त्यांचा आरोप आहे. आणि म्हणूनच या पाण्यावर पहिला अधिकार सोलापूरकरांचा असावा, अशी त्यांची मागणी आहे. \n\nया मागणीवरून पूर्वीही राजकारण आणि आंदोलन झालं आहे.\n\nपाणी टंचाईतून सुटका कशी होणार?\n\nयासाठी पालिका प्रशासनाची भिस्त सध्या नव्या उजनी समांतर योजनेवर आहे.\n\nमनपा आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, \"पाणी टंचाई ओळखून उजनी धरणातून समांतर जलवाहिनीला मंजुरी मिळवली आहे. 439 कोटींची ही योजना आहे, ज्यामुळे आपल्याला 110 MLD अतिरिक्त पाणी दररोज मिळेल.\"\n\nयेत्या तीन-चार वर्षांत ही योजना पूर्ण करण्याचा मानस आहे, असंही ते म्हणाले. सध्या मात्र सोलापूरच्या जनतेला पाऊस पडेपर्यंत पुढचे २० दिवस अपुऱ्या पाण्यात कसे काढायचे याची भ्रांत पडली आहे.\n\n(दिल्लीहून बीबीसी मराठी प्रतिनिधी ऋजुता लुकतुके यांच्या माहितीसह)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोरारजी देसाईंच्या फोनचा फटका?\n\n1977 मध्ये देशातील आणीबाणी संपुष्टात आली होती. त्यावेळी भारतात पहिल्यांदाच एका बिगर-काँग्रेस पक्षाकडून सरकार स्थापन केलं जात होतं. हे सरकार गांधीवादी मानले जाणारे मोरारजी देसाई यांच्या संपूर्ण नियंत्रणाखाली होतं. \n\nमोरारजी देसाई\n\n1971 च्या युद्धानंतर भारताची गुप्तहेर संस्था RAW ही देशातील राजकीय नेत्यांवर पाळत ठेवत असल्याचा मोरारजी देसाई यांना संशय होता. त्यामुळे जनता पक्ष सत्तेत आल्यानंतर देसाई यांनी सर्वप्रथम RAW ला मिळणाऱ्या निधीत 30 टक्क्यांची कपात केली. \n\nइतकं... उर्वरित लेख लिहा:","targets":"गुप्त ऑपरेशन राबवण्यात आलं. \n\nपुढे इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या. त्यानंतर RAW ने पुन्हा 'ऑपरेशन काहुता' सुरू केलं होतं. \n\nज्याप्रमाणे इस्त्रायलने इराकमधील आण्विक प्रकल्प उद्ध्वस्त केला, अगदी तसंच भारतालाही पाकिस्तानचा काहुता प्रकल्प जमीनदोस्त करायचा होता. \n\nइस्रायलने ऑफर दिली का?\n\nभारतीय हवाई दलाच्या एका निवृत्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगर येथील विमानतळ हे आखाती देशांतून येणाऱ्या भारताच्या हवाई हद्दीत येणाऱ्या विमानांसाठी प्रवेशद्वाराप्रमाणे आहे. त्यामुळेच इतर देशांकडून विकत घेतलेली विमानं याच मार्गाने भारतात दाखल होतात. \n\nफ्रान्सकडून घेतलेलं रफाल विमानही सर्वप्रथम जामनगरलाच येणार होतं. पण त्याची क्षमता प्रदर्शित करण्यासाठी ते हरयाणाच्या अंबाला विमानतळावर उतरवलं गेलं. इस्रायलच्या एका मोहिमेकरिता अंबालातून गेलेलं एक जग्वार स्काड्रन बेपत्ता झाल्याची अफवा मीही ऐकली आहे. पण संपूर्ण पथकच बेपत्ता झालं असं माझ्या तरी ऐकिवात नाही, असं ते म्हणाले. \n\nपत्रकार अॅड्रियन लेव्ही आणि कॅथरिन स्कॉट्ट-क्लार्क यांच्या Deception: Pakistan, the United States and the Global Nuclear Conspiracy' या पुस्तकात याबाबत लिहिण्यात आलं आहे. एक नव्याने विकत घेतलेल्या जग्वार स्काड्रनच्या मदतीने काहुतावर हल्ला करणं शक्य आहे का, याचा अभ्यास भारताने केला होता, असं त्या पुस्तकात लिहिलं आहे. \n\nफेब्रुवारी 1983 मध्ये भारताच्या वायुदलातील अधिकाऱ्यांनी गुप्तपणे इस्रायल दौरा केला होता. या दरम्यान त्यांनी काहुता प्रकल्पाची संरक्षक यंत्रणा भेदू शकणाऱ्या इलेक्ट्रिनिक उपकरणांची माहिती घेतली होती. \n\nइस्रायलने त्यांना F-16 विमानांबाबत माहिती दिली होती. दुसरीकडे भारताने इस्रायलला मिग-23 विमानांची गुप्त माहिती पुरवली. \n\nहे सोव्हिएत युनियनमध्ये बनलेलं विमान इस्रायलच्या बऱ्याच शेजारी अरब देशांकडे होतं. इस्रायलला या माहितीची खूप गरज होती. \n\nज्येष्ठ सुरक्षा तज्ज्ञ भरत कर्णाद यांनी याबाबत त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. \"मी 1983 मध्ये इस्त्रायलचे सुप्रसिद्ध मिलिटरी इंटेलिजन्स प्रमुख आरोन यारिव यांना बेरुतमध्ये भेटलो. त्यांनी नाश्ता करताना मला यासंदर्भातली सगळी माहिती दिली. \n\nत्यावेळी करण्यात आलेल्या नियोजनानुसार प्रत्येकी सहा F-15 आणि F-16 लढाऊ विमानांसह गस्ती विमानं इस्त्रायलच्या हायफा येथून उड्डाण घेतील. ते दक्षिण अरब समुद्रातून..."} {"inputs":"...ोलकरांनी शिवसेनेवर 'जय महाराष्ट्र! हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' हे पुस्तक लिहिलं आहे. \n\nते सांगतात, \"आधी ठाकरे आणि आनंद दिघे यांचे संबध चांगले होते, ठाणे आणि परिसर ठाकरेंनी दिघेंना आंदण दिला होता. या भागात दिघेंचा शब्द अंतिम मानला जायचा. त्यावेळी बाळासाहेबांना असं वाटलं असावं की हे आपल्यापेक्षाही मोठे होतात की काय, कोणत्याही राजकीय नेत्याला स्वतःपेक्षा दुसऱ्या नेत्याची प्रतिमा मोठी झालेली आवडत नाही आणि त्यामुळेच त्या दोघांमध्ये तणाव निर्माण झाला.\" \n\nकोण होते आनंद दिघे?\n\n\"आनंद दिघे विद्यार्थी द... उर्वरित लेख लिहा:","targets":"यायची आम्हाला गरज वाटत नाही. नारायण राणे बोलले तर देऊ काय उत्तर द्यायचं ते.\" \n\nआनंद दिघे\n\nसोनू निगमच्या हत्येचा कट बाळासाहेबांनी रचल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. यावर राऊत सांगतात, \"निलेश राणेंचा त्यावेळी जन्म तरी झाला होता का?\"\n\nनारायण राणे विशीत असतानाच शिवसेनेत सक्रिय झाले. शाखाप्रमुख ते मुख्यमंत्री असा मोठा राजकीय प्रवासही त्यांनी शिवसेनेतच केला. मात्र उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर 2005 मध्ये त्यांनी शिवसेना सोडली. \n\nत्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रात आघाडी सरकार असताना त्यांनी महसूल आणि उद्योगमंत्री म्हणूनही काम पाहिलं. \n\nमात्र अशोक चव्हाणांशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. सध्या ते भाजपच्या कोट्यातून खासदार आहेत. त्यांचे पुत्र निलेश हे रत्नागिरीचे माजी खासदार आहेत. तर दुसरे पुत्र नितेश हे काँग्रेसचे आमदार आहेत. \n\nशिवसेना सोडल्यापासून राणे विरुद्ध शिवसेना हा सामना महाराष्ट्रानं अनेकदा पाहिला आहे. आणि आता 2019 च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...ोलतात. \n\nते म्हणाले, \"पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृतच्या परिक्षाही मी दिल्या आहेत.\" \n\nमळेकर अगदी व्यवस्थित मराठी बोलतात, बाहेर एखाद्या पक्क्या दिल्लीकरासारखं पंजाबी ढंगाचं हिंदी बोलतात आणि हिब्रूबरोबर इंग्रजीही सफाईदार बोलतात. \n\nमळेकरांकडे अशा अनेक आठवणींचा खजिना आहे.\n\nमळेकर म्हणाले, \"आम्ही घरी मराठीच बोलतो. मला सगळे लोक अजूनही भारत आवडतो का इस्रायल, असा प्रश्न विचारतात. तेव्हा मी सरळ I am an Indian first, then I am Jew असं उत्तर देतो.\n\nइस्रायलचे माजी राष्ट्राध्यक्ष शिमॉन पेर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ील याचा प्रयत्न करणारा माणूस पाहिला की नक्की बरं वाटतं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...ोलताना म्हटलं, \"भीमा-कोरेगाव प्रकरणी निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. परंतु, आम्हाला असं वाटतं की, याबाबत राज्य सरकारमधील गृहखात्याच्या अधिकाऱ्यांची वागणूक अक्षेपार्ह आहे. ज्यांची वागणूक आक्षेपार्ह आहे, याबाबत चौकशी झाली पाहिजे. याबद्दल चौकशी करण्याचा निर्णय घेण्याची प्रक्रिया ज्यावेळी सुरू झाली. म्हणजे सकाळी 9 ते 11 बैठक झाली आणि 3 वाजता केंद्र सरकारने हा तपास आपल्याकडे घेतला. घटनेनुसार कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा अधिकार आहे. असं असताना आपला अधिकार त्यांनी काढून घेणे योग्य नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ास केंद्राला स्वत:कडे घ्यायचा असेल तर त्यांना तो अधिकार आहे. जर राज्य सरकारने तो NIA कडे सोपवण्यास नकार दिला तर कोर्टाकडून राज्य सरकारला याबाबत सूचना मिळू शकतात. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विरोधात कोर्टाने निर्णय दिला तर त्यांच्यावर मुख्यमंत्री म्हणून नामुष्की ओढावू शकते,\" असं लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान सांगतात. \n\nशरद पवार आणि उद्धव ठाकरे\n\nते पुढे म्हणतात, \"शरद पवार हे प्रशासनाचा दांडगा अनुभव असलेले नेते आहेत. जर कोर्टात सरकारची बाजू भक्कमपणे मांडली तर हा तपास एनआयएकडे जाणार नाही अस त्यांना वाटत असेल. पण याउलट उद्धव ठाकरे हे ताकही फुंकून पिणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध कोर्टाचा निर्णय आला तर मुख्यमंत्री म्हणून त्यांना नामुष्की सहन करावी लागू शकते म्हणून हा त्यांनी हा निर्णय घेतल्याच बोललं जातंय.\"\n\n\"एक निश्चित आहे की ठाकरे आणि पवारांमध्ये यावरून (भीमा-कोरेगाव प्रकरणाचा तपासाचा मुद्दा) मतभेद झाले आहेत. पण यापुढे जर शरद पवारांना हवे असलेले निर्णय मुख्यमंत्री स्वत:च्या अधिकारात बदलत राहिले तर शरद पवारांना फार रूचणार नाही. हे वाद यामुळे विकोपाला जाण्याची शक्यता आहे,\" असा अंदाजही संदीप प्रधान व्यक्त करतात. \n\nकोर्टाचे आदेश काय आहेत?\n\nदरम्यान शुक्रवारी पुणे शहर पोलिसांनी कोर्टात गुन्ह्याची कागदपत्र मुंबईच्या NIA विशेष न्यायालयात पाठवण्यासाठी ना हरकत पत्र दिलं. त्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोपींना मुंबईच्या NIA कोर्टात हजर करण्याचे आदेश कोर्टानं दिले आहेत. \n\nदुसरीकडे गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांना अंतरिम जामीन देण्यास मुंबई हायकोर्टानं नकार दिलाय. मात्र, दोघांनाही अटकेसंदर्भात दिलासा मिळालाय. आजपासून (14 फेब्रुवारी) पुढील चार आठवडे नवलखा आणि तेलतुंबडेंना अटक करता येणार नाही. दरम्यानच्या काळात हे दोघेही सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतात.\n\nअटकपूर्व जामिनासाठी नवलखा आणि तेलतुंबडेंनी मुंबई हायकोर्टात अर्ज केला होता. मात्र, न्या. पी. डी. नाईक यांनी त्यावरील आदेश 18 डिसेंबर 2019 रोजी राखून ठेवली होता. \n\nएल्गार परिषद काय आहे?\n\n1 जानेवारी 2018 रोजी भीमा-कोरेगाव इथं 1818 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि पेशव्यांच्या नेतृत्वाखालील सैन्यात झालेल्या लढाईला 200 वर्षं पूर्ण झाली. कंपनी आर्मीमध्ये असलेल्या महार रेजिमेंटच्या सैनिकांनी दाखवलेल्या शौर्यामुळे..."} {"inputs":"...ोललं गेलं.\n\nअरब जगतातला सीरिया हा इराणचा महत्त्वाचा सहकारी आहे. तसंच, लेबनॉनमधल्या हेझबुल्लाह या शिया चळवळीला शस्त्रपुरवठा करण्यासाठी इराणला सीरियाचीच मदत होते. \n\nसीरियातल्या हिंसाचाराला राष्ट्राध्यक्ष असाद जबाबदार असल्याचं ठाम मत अमेरिकन सरकारचं आहे. तसंच, सीरियातली शस्त्र जिहादींच्या हाती पडतील ही भीती देखील अमेरिकेला आहे. त्यामुळे सप्टेंबर 2014पासून अमेरिकेनं सीरियात हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली. \n\nआपला प्रतिस्पर्धी इराणला थोपवून धरण्यासाठी सौदी अरेबियाच्या सुन्नी सरकारनं सीरियातल्या सरकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ट्रांनी जाहीर केलं होतं. \n\nसीरियातले जवळपास 85 टक्के नागरिक गरिब आहेत. इथल्या 1 कोटी 28 लाख नागरिकांना आरोग्याच्या सेवांची नितांत गरज आहे. तर, 70 लाखांना अन्नाची चणचण भासत असून इथे अन्नाचाही तुटवडा जाणवत आहे. अनेकांना आपल्या उत्पन्नातली पाव रक्कम पाण्यावर खर्च करावी लागते. तर, 17.5 लाख मुले शाळेबाहेर आहेत. तर, 49 लाख लोक सीरियातल्या दुर्गम भागात राहत आहेत.\n\n5. युद्ध थांबवण्यासाठी काय झालं?\n\nया युद्धात दोन्ही बाजूंनी अद्याप कोणाची हार झाली नसल्यानं, यावर केवळ राजकीय उत्तर काढणंच योग्य असल्याचं आंतरराष्ट्रीय समुदायाचं म्हणणं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं 2012च्या जिनिव्हा परिषदेतील नियमांचा अवलंब सीरियात करण्यात यावा अशी मागणी केली आहे. या नियमांनुसार, सीरियातल्या दोन्ही बाजूंच्या संमतीनं एक कार्यकारी सरकार स्थापन करण्यात यावं आणि त्यांच्याकडे देश चालवण्याचे सर्वाधिकार देण्यात यावे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.\n\nतर, 2014च्या सुरुवातीला जिनिव्हात पुन्हा शांततेसाठी बैठक झाली. मात्र, दोन फेऱ्यांनंतर ही बैठक पुढे होऊ शकली नाही. सीरियन सरकारनं विरोधी गटांची बाजू ऐकण्यास नकार दिल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रांनी केला.\n\nरशिया आणि अमेरिकेनंही दोन्ही गटांना जिनिव्हामध्ये होणाऱ्या शांतता बैठकीत सहभागी व्हा, असं सांगितलं होतं. तर, जानेवारी 2017मध्ये तुर्कस्तान, रशिया आणि कझाकस्तान यांनी सरकारविरोधी गट आणि सरकारी प्रतिनिधी यांच्यात थेट बैठक घेतली होती. \n\n6. सरकारविरोधी प्रदेशांमध्ये काय शिल्लक राहिलं आहे?\n\nआल्लप्पो शहर सीरियन सरकारच्या ताब्यात आल्यानंतर आता सीरियातली एकूण चार महत्त्वाची शहरं तिथल्या सरकारच्या ताब्यात आहेत. परंतु, देशाचा मोठा भाग अद्यापही सरकारविरोधी शस्त्रधारी गटांकडे आहे. \n\nसीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्स या संस्थेच्या माहितीनुसार, सरकारविरोधी गट आणि जिहादी यांच्या ताब्यात 15 टक्के सीरियाचा भाग आहे. \n\nसीरियाच्या उत्तर-पश्चिम भागातल्या इडलिब परगण्यात आणि अलेप्पोच्या पश्चिम भागात अजूनही 50 हजार सरकारविरोधी गटाचे लोक कार्यरत असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे. \n\nतर, होम्स परगण्याच्या मध्य भागात, दक्षिण भागातल्या डेरा आणि क्विन्टिरा परगण्यात, पूर्वेकडील घौटाच्या भागात सरकारविरोधी गट कार्यरत आहेत.\n\nया गटांना आणि सरकारला आम्ही सहकार्य करत नाही असा दावा कुर्दीश सैन्याचा आहे. मात्र, सीरियाच्या आणि..."} {"inputs":"...ोल्यांमध्येही काही पेशंटस आहेत. नजरेच्या एका कोपऱ्याला ते जाणवतात. पीपीई किट घालून बिनचेहऱ्याची झालेली अनेक माणसं युद्धातल्या सैनिकांसारखी उभी असतात, जात येत असतात. \n\nसगळ्यात तीक्ष्णपणे झालेली जाणीव म्हणजे, बाहेरचं अब्जावधींच जीवांचं हे जग एका विषाणूसोबत लढतं आहे. जगाच्या पटांगणावर ती लढाई सुरु आहे. पण त्यातल्या काही जीवांची ती लढाई अंतिम टप्प्यावर येऊन पोहोचते. तो टप्पा हा. आयसीयू वॉर्डमध्ये असं वातावरण काही नवं नव्हे. पण कोरोनाकाळ आणि नेहमीचा काळ यात अनामिक प्रचंड फरक आहे. भावनेच्या आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"कुटुंब, आप्तेष्ट एकत्र येतात. पण कोरोनानं हे सगळं उलटं करुन टाकलंय. या मृत्यूसोबतच्या लढाईत एकटं करुन टाकलंय. इथं डॉक्टर्सना उभारावं लागतं आहे. माणूस माणसासाठी उभा राहतो. \n\nया कोव्हिड आयसीयूमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाची स्वतंत्र कहाणी आहे. बाहेरुन केवळ आकड्यांकडे लक्ष ठेवणाऱ्यांना कदाचित तो समजत नसावा किंवा आपलं लक्ष जात नसावं. हे सगळे डॉक्टर्स आणि सपोर्ट स्टाफ जीवावर उदार होऊन इथं काम करताहेत. ते करतांना त्यांच्या पदरी जे येतं आहे ते तक्रार न करता स्वीकारताहेत आणि मग पुन्हा काम सुरु करताहेत. आम्हाला हे सगळं काम समजावून सांगणाऱ्या डॉ वाजपेयी नंतर सांगतात की त्या स्वत: सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह होत्या. \n\nसुरुवातीच्या टप्प्यात जेव्हा रुग्णांची संख्या वाढायला लागली तेव्हा अनेक डॉक्टर्स, सपोर्ट स्टाफ संसर्गाला बळी पडले. पण वाजपेयींची परिस्थिती अधिक नाजूक होती. त्यांच्या घरात ९ जण आहेत आणि त्यात त्यांची दीड वर्षाची जुळी बाळं आहेत. सगळ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सध्या काळात असं जर कोणाबाबतीत घडलं तर काय धक्का बसू शकतो याची जाणीव आपल्याला सहज होईल. सगळे बरे झाले. पण सगळं कुटुंब मोठ्या भावनिक आंदोलनातून गेलं. \n\nत्यानंतर डॉ वाजपेयी पुन्हा आयसीयू मध्ये हजर झाल्या. हे सोपं नाही. डॉ कविता जोशींकडे ३ वॉर्डची जबाबदारी आहे. जेव्हापासून कोरोनाचं आव्हान आलंय तेव्हापासून, म्हणजे जवळपास दोन महिन्यांपासून, त्या घरी गेल्या नाही आहेत. आठवड्यातून काही तासांसाठी फक्त भेटून येतात. शिवदास धडगे १९ वर्षं झाली केईएम मध्ये सपोर्ट स्टाफ आहेत. माझ्या मनात शंका एकच आहे की सतत इथे काम करण्याची भीती वाटत नाही का? ते फार बोलत नाहीत. भीती वगैरे कधीच निघून गेली म्हणतात. \n\nजसं पीपीई किट चढवणं हे एक मोठं जबाबदारीचं काम आहे तसं ते उतरवणं हेही. त्याचेही टप्पे आहेत आणि जो जो बाहेरचा एक्स्पोज झालेला भाग आहे त्याला अजिबात स्पर्श झाला नाही पाहिजे. एकेक भाग काढून ठेवायचा. आतलं अंग घामानं चिंब भिजलेलं असतं. अवघ्या काही मिनिटात प्रचंड दमायला झालेलं असतं. हे असं इथला सगळा स्टाफ कित्येक महिने रोज काही तास पीपीई किट घालून काम करत असतात. ते कसं करु शकतात हा प्रश्न कधीच सुटणार नाही असं वाटतं. \n\nहे सगळं किट काढल्यावर ठरलेल्या ठिकाणीच फेकायचं असतं. मग ते विल्हेवाट लावण्यासाठी पाठवलं जातं. ते सगळं करुन आम्ही बाहेर पडतो. कोरोनाची ही..."} {"inputs":"...ोव्ह आणि कृत्रिम दात विकण्याचा ते प्रयत्न करत होते. अर्जेंटिनामध्ये पहिल्यापासूनच संत्र्यांचं उत्पादन मुबलक प्रमाणात होतं आणि तिथे विजेचीही कमतरता नसल्याने रॉकेलचीही गरज नव्हती. अशा परिस्थितीत पूर्वी इस्राईल काय निर्यात करायचा याची कल्पनाही करता येत नाही. आजच्या घडीला इस्राईल तांत्रिक महासत्ता आहे आणि आधुनिक शस्त्रास्त्रांच्या विक्रीतही पुढे आहे. हा देश दरवर्षी ते 6.5 अब्ज डॉलर किमतीची शस्त्र विकतो.\" \n\nशस्त्रसज्जता.\n\nयाकोव यांनी लिहिलं आहे, \"1985 सालपर्यंत ड्रोन निर्यातीच्या बाबतीत इस्राईल जगात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाड्यांसाठीही इस्राईल ख्यातनाम आहे. 1979 साली त्यांच्या इस्राईली डिफेन्स फोर्समध्ये (IDF)समावेश झाला. हे पूर्णतः इस्राईलमध्येच निर्माण केले गेले आहेत. IDFमध्ये जवळपास 1600 मर्कावा रणगाडे आहेत. इस्राईलच्या वायुदलाकडे F-151 थंडर लढाऊ विमानं आहेत. \n\nमध्य-पूर्व देशांमध्ये F-151 थंडर लढाऊ विमानांचा दबदबा आहे. त्यांच्यात हवेतल्या हवेत मारा करण्याची क्षमता आहे. इस्राईलकडे जेरिको III अण्विक प्रतिकार क्षेपणास्त्र प्रणाली आहे. \n\nजेरिको I बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा इस्राईली सैन्यात 1970 च्या दशकात समावेश करण्यात आला. यानंतर जेरिको I आणि जेरिको II चा देखिल समावेश झाला.\n\nजेरुसलेमला राजधानी म्हणून अमेरिकेची मान्यता.\n\nइस्राईल अणुशक्तीसंपन्न आहे?\n\nजगभरात इस्राईल, हाँग-काँग आणि दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था सगळ्यात स्थिर मानली जाते. महागाईचा दर शून्यात असणं आणि रोजगाराचं चांगलं प्रमाण पाहता हे म्हटलं जातं. इस्राईलचं राष्ट्रीय उत्पन्न 318.7 अरब डॉलर्स इतकं आहे. अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 4 %च्या घरात आहे. \n\nइस्राईल स्वतःला अणुशक्तीसंपन्न देश म्हणत नाही, पण असं मानतात की 1970च्या दशकात त्यांनी अण्वस्त्र विकसित केली. वॉशिंग्टनमधल्या आर्म्स कंट्रोल असोसिएशनच्या ताज्या अहवालाच्या मते इस्राईलकडे 80 अण्वस्त्र आहेत. \n\nसध्या असा प्रश्न उपस्थित केला जातो की भारत इस्राईलला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक महत्त्व देतो आहे की ही भारताची गरज आहे? मध्य-पूर्वेच्या राजकारणाचे अभ्यासक करम आगा म्हणतात की भारत आणि इस्राईलची मैत्री पूर्वापार चालत आली आहे. दोन्ही देशांच्या आपापल्या गरजा आहेत असंही ते म्हणतात. \n\nइस्राईलचे प्रधानमंत्री बेन्जामिन नेतान्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. कोणत्याही राष्ट्रप्रमुखांसाठी सहा दिवसांचा दौरा खूप महत्त्वाचा असतो.\n\nइस्राईलची सैन्यक्षमता.\n\nइस्राईल मार्गे अमेरिका...\n\nकमर आगा म्हणतात, \"90च्या दशकात भारताने इस्राईलबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले तेव्हा जागतिक राजकारणाचा पट बदलला होता. सोविएत रशियाचं विघटन झालेलं होतं. जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू झालेली होती. विचारधारांचं राजकारण मागे पडून आर्थिक समीकरणांवरच्या राजकारणाला प्राधान्य मिळू लागलं होतं.\"\n\nकमर आगा पुढे सांगतात, \"इस्राईलशी जवळीक असली तर पाश्चात्य राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं सोपं होतं. सोव्हिएत रशियाच्या विघटनानंतर भारतानेही अमेरिकेकडे..."} {"inputs":"...ोव्हिएत संघाची ताकद कमी होत होती तेव्हा दक्षिण-पश्चिम अझरबैजानमध्ये नखचिवनच्या जवळ नागोर्नो-कारबाखमध्ये आर्मेनियातल्या वांशिक समुहांनी अझरबैजानशी युद्ध पुकारलं. 1994 मध्ये हे युद्ध थांबेपर्यंत जवळपास 30,000 लोकांचा मृत्यू झाला होता. \n\n1988 मध्ये या युद्धाचा परिणाम म्हणून आर्मेनियाने नखचिवनचे अझरबैजानकडे जाणारे रस्ते, रेल्वेमार्ग सगळं बंद केलं आणि पुरेपूर नाकाबंदी केली. इराण आणि तुर्कस्तानकडे जाणाऱ्या आरस नदीवर बनवलेल्या दोन पुलांनी नखचिवनला भूकेकंगाल होण्यापासून वाचवलं. \n\nया नाकाबंदीमुळे नखचिवनम... उर्वरित लेख लिहा:","targets":"स, चीझ, भाज्या, ताजी मासळी, बीयर आणि व्होडका असं सगळं वाढलं होतं. व्होडकामध्ये स्थानिक जंगलांमध्ये सापडणाऱ्या जवळपास 300 प्रकारच्या औषधी वनस्पती घातल्या होत्या ज्याने कुठल्या ना कुठल्या आजारावर इलाज होतो. \n\nकेव्ह थेरेपी \n\nमी एक मोठा टमाटा खायला घेतला. त्याची चव फारच अप्रतिम होती. नखचिवनचे लोक संकरित वाणं खात नाहीत, जे आहे ते सगळं नैसर्गिक. इतकंच नाही, राजधानीपासून 14 किलोमीटर अंतरावर डजडाग नावाची एक गुहा आहे, तिथल्या एका मीठाच्या खाणीत उपचारकेंद्र आहे. \n\nइथलं नैसर्गिक खनिज मीठ दम्यापासून ब्राँकायटिसपर्यंत अनेक श्वसनाचे विकार दूर करतं असा दावा केला जातो. इब्राहिमोव आणि मी त्या अंधाऱ्या गुहेत उतरलो तर बाहेरची 30 डिग्री तापमानाची उष्णता जणू काही पळून गेली. इब्राहिमोव यांनी मोठ्ठा श्वास घेतला. खूप धुम्रपान करणाऱ्या इब्राहिमोव यांना या गुहेचा फायदा झाला होता. \n\n\"इथे जगाच्याा कानाकोपऱ्यातून माणसं इलाजासाठी येतात. मागच्यावर्षी उरूग्वेहून आलेल्या एका माणसाला दम्याचा प्रचंड त्रास होता. तो माणूस इथून बरा होऊन गेला,\" त्यांनी मला सांगितलं. \n\nसाप्ताहिक साफसफाई \n\nइथले रस्ते आणि गल्ल्या लख्ख दिसतात. झाडांची चांगल्याप्रकारे छाटणी केलेली दिसते. रस्त्यांवर इतकासाही पालापाचोळा दिसत नाही. नॉर्वेजियन हेलसिंकी कमिटीच्या विस्तृत रिपोर्टनुसार याचं सगळं श्रेय इथल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जातं. ते सुट्टीच्या दिवशी स्वखुशीने रस्तेसफाईच्या कामात मदत करतात. \n\nनाकाबंदीच्या काळात लोकांनी इंधन मिळावं म्हणून झाडं तोडली होती. त्याची भरपाई म्हणून आता इथले लोक झाडं लावतात. एका शनिवारच्या सकाळी इब्राहिमोव यांनी एका शेताजवळ गाडी थांबवली आणि तिथे काम करणाऱ्या लोकांकडे इशारा केला. \n\n\"ते लोक फळांची झाडं लावत आहेत. हे काम करण्यासाठी त्यांना कोणी पैसै दिलेले नाहीत. इथे प्रत्येक झाडाबरोबर ऑक्सिजनची पातळी वाढते. लोकांची फुप्फुसं मजबूत होतात आणि स्वादिष्ट फळंही आम्हाला मिळतात.\" \n\nस्वखुशीने काम की मजबूरी?\n\nनॉर्वेजियन हेलसिंकी कमिटीच्या त्या रिपोर्टनुसार ज्या सरकारी कर्मचाऱ्याची हे 'स्वैच्छिक' काम करण्याची इच्छा नसते त्यांना सरकारी नोकरीचा तातडीने राजीनामा द्यावा लागतो. \n\nआर्थिक विकास मंत्रालयाच्या एका कर्मचाऱ्याने ही गोष्ट मान्य केली. नखचिवन स्टेट विद्यापीठाच्या एका प्राध्यापकांच्यामते नखचिवनचे शासक वासिफ तालिबोब, ज्यांना अनेक लोक हुकूमशाह समजतात, या फुकट..."} {"inputs":"...ोसायटीला कळलं. त्यांनी न्यूटनचं कौतुक केलं होतं. \n\nटीका सहन होत नसे\n\nटेलिस्कोपच्या शोधानंतर न्यूटन रॉयल सोसायटीचा सदस्य बनला. रॉयल सोसायटीचं सदस्यत्व प्रतिष्ठित वैज्ञानिकांनाच दिलं जातं. एकमेकांच्या कार्याचा अभ्यास करणं आणि त्यावर अभिप्राय देणं अशी पद्धत इथं आहे. \n\nपेशींचा शोध लावणारा वैज्ञानिक रॉबर्ट हूक हा न्यूटनचा समकालीन होता. न्यूटनच्या प्रकाश आणि रंगाच्या प्रयोगावर त्याने काही प्रश्न उपस्थित केले. त्या गोष्टीचा न्यूटनला राग आला. रॉबर्ट हूकसोबत असलेले त्याचे संबंध बिघडले ते बिघडलेच. न्यूटन ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी होती. \n\nराजकारणात प्रवेश \n\n1689 पर्यंत न्यूटनला अमाप प्रसिद्धी मिळाली होती. आपल्या प्रसिद्धीचा वापर राजकारणासाठी करावा असा विचार त्याच्या मनात आला. तो खासदार म्हणून निवडून गेला. पण हाउस ऑफ कॉमन्समध्ये त्याला काही प्रभाव पाडता आला नाही. \n\nमानसिक आरोग्यावर परिणाम \n\n1693मध्ये तो निराशाग्रस्त झाला. त्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला. तो सलग पाच दिवस जागाच होता. बुद्धीला थकवा आल्यामुळे त्याला नैराश्य आलं. असं असलं तरी त्याचा परिणाम त्याच्या सार्वजनिक आयुष्यावर झाला नव्हता. त्याला एक नवी जबाबदारी मिळाली होती. \n\nआर्थिक संकट सोडवलं \n\nब्रिटनमध्ये शाही टाकसाळीकडून (रॉयल मिंट) चलन वितरित केलं जात असे. 1696 ते 1699 या काळात न्यूटनने शाही टाकसाळीचा प्रमुख (वॉर्डन ऑफ रॉयल मिंट) ही जबाबदारी पार पाडली. त्या वेळी ब्रिटन एका विचित्र आर्थिक संकटातून जात होतं. त्यावेळी बाजारात 10 टक्के खोटी नाणी होती. \n\n1696 ते 1699 या काळात न्यूटन रॉयल मिंटचा प्रमुख होता.\n\nनाणं चलन म्हणून वापरण्यापेक्षा त्याला वितळवून धातू विकणं जास्त फायदेशीर ठरत असे. म्हणजे नाण्यातील धातूची किंमत दर्शनी मूल्यापेक्षा जास्त होती. \n\nन्यूटनला ही गोष्ट लक्षात आली आणि त्याने जुनी नाणी बदलून नवी नाणी बाजारात आणली. ते काम न्यूटननं खूप सफाईनं केलं. या कामामुळे न्यूटनला मास्टर ऑफ मिंट हे पद बहाल करण्यात आलं आणि या पदावर तो अखेरपर्यंत होता. \n\nरॉयल सोसायटीचा अध्यक्ष \n\n1703 मध्ये न्यूटन रॉयल सोसायटीचा अध्यक्ष बनला. अध्यक्ष बनल्यावर त्याने आपल्या शत्रुंचं महत्त्व कमी करण्यास सुरुवात केली. आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी काहीही करण्याची न्यूटनची तयारी होती. \n\nन्यूटनचं व्यक्तिमत्व अतिशय प्रभावशाली होतं. नव्या पिढीतील वैज्ञानिकांना न्यूटनचं आकर्षण होतं. ते सतत त्याच्या भोवती गराडा घालत आणि आपल्या नव्या संकल्पना त्याच्याजवळ सादर करत. \n\nइतिहासाचं पुनर्लेखन \n\nरॉयल सोसायटीचं अध्यक्षपद आपल्या हाती आल्यावर आपल्या विरोधकांना नमवण्याची नामी संधी त्याच्या हाती आली. कॅलकुलसचा शोध कुणी लावला याचा तपास करण्यासाठी न्यूटननं एका समितीची स्थापना केली. \n\n\"जर्मन गणितज्ञ लीबनीजच्या आधी न्यूटनने कॅलकुलसचा शोध लावला,\" असा निर्वाळा या समितीनं दिला. लीबनीजने हा निर्णय मान्य केला नाही. आता असं म्हटलं जातं की या दोघांनीही स्वतंत्ररित्या कॅलकुलसचा शोध लावला आहे. \n\nसफरचंदाच्या कथेचा जन्म \n\nसफरचंद खाली..."} {"inputs":"...ोहोचलो. 1500 घरं असलेल्या या गावातल्या एका भागात अनिल, दोन खोल्यांच्या झोपडीत राहतात. त्यांच्या चार मुलांपैकी रोहित सगळ्यांत लहान होता. \n\nमुलाची आठवण करताना अनिल सांगतात, \"ज्या दिवशी तो आजारी पडला त्याच्या आदल्या दिवशी गावात जेवणाचा कार्यक्रम होता. तो तिथे जेवायला वगैरे गेला. रात्री झोपला तर थरथरायला लागला. सारखं पाणी मागत होता. मग म्हणाला की कपडे काढून टाका. त्याला उकडत असावं असं त्याच्या आईला वाटलं. म्हणून आम्ही त्याचे कपडे काढले. मग तो नीट झोपला. सकाळी उठल्यावर म्हणाला की भूक लागली आहे. एक दो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ते. त्याला क्रेब सायकल असं संबोधलं जातं. त्यामुळे ग्लुकोज मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि ब्रेन डेड होण्याचा धोका निर्माण होतो.\"\n\nज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.अरुण शाह\n\nमात्र अरुण शाह यांच्यामते लिची या मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही तर कुपोषण या मागचं महत्त्वाचं कारण असल्याचं ते सांगतात. \"2015 मध्ये हे मृत्यू रोखण्यासाठी आम्ही एक योजना बिहार सरकारला दिली होती. त्यात एका स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजरचा उल्लेख होता.\n\n\"त्या कार्यपद्धतीत आम्ही सांगितलं की आशा कार्यकर्ता त्यांच्या गावात जाऊन जनजागृती करतील. त्या लोकांना सांगतील उन्हाळाच्या दिवसात लिची खाऊ नये, त्यांना पोषित आहार द्या आणि रिकाम्या पोटी झोपू देऊ नका. अशा सूचना आम्ही दिल्या होत्या,\" असं डॉक्टर सांगतात. \n\nप्राथमिक केंद्रांची स्थिती\n\nमुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची महत्त्वाची भूमिका असते. त्याकडे लक्ष वेधताना डॉक्टर शाह म्हणतात, \"प्रत्येक केंद्रात एक ग्लुकोमीटर हवं अशीही शिफारस आम्ही केली होती. जेणेकरून मुलांच्या शरीरातलं प्रमाण मोजता येईल, ती कमी झाल्यास मोजता येईल. असं केलं तर त्यांना उपचार मिळण्याची शक्यता वाढते. मात्र बिहार सरकार लागू करण्यात अयशस्वी ठरलं.\"\n\nराजपुनास नावाच्या ज्या जिल्ह्यात रोहित मोठा झाला तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या 15 वर्षांपासून बंद आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की ग्लुकोमीटर वगैरे दूर आजपर्यंत तिथे सामान्य माणसांसाठी रुग्णालय सुद्धा नाही. \n\nतिथे रोहितच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या खिवाईपट्टी गावात 5 वर्षीय अर्चनाला तर रुग्णालयात पोहोचायलाही वेळ मिळाला नाही. रात्री काही न खाता पिता ती झोपली. सकाळी तिला कापरं भरलं आणि तिचा मृत्यू झाला. \n\nअर्चना\n\nअर्चनाची आई तिचा फोटो हातात धरून रडत आहे. तिच्या बाजूला असलेली सरस्वती देवी सांगतात, \"सकाळी उठली तेव्हा ती घामाने भिजली होती. तिची आई अंघोळ करून आली आणि तिला उठवायला लागली. मग कळलं की तिची दातखीळ बसली आहे.\"\n\n\"आम्ही दातखीळ सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दात पुन्हा कडक होऊन एकमेकांत अडकायचे. तिला प्रचंड कापरं भरलं. असं होत होत पंधरा मिनिटांत तिने प्राण सोडला.\"\n\nमुजफ्फरपूरमध्ये उष्णतेचा प्रकोप रात्रीही कमी झाला नव्हता. मृतांचा आकडा मात्र वाढतच होता. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...ौकशी सुरू असल्याचं या षडयंत्र चळवळीचं म्हणणं होतं. पण, जेव्हा चौकशी पूर्ण झाली तेव्हा अशी कुठलीच बाब समोर आली नाही. म्हणजेच या षडयंत्रकाऱ्यांनी जे सांगितलं ते साफ चुकीचं होतं. मात्र, याचा कुठलाही परिणाम चळवळीच्या नावाखाली खोट्या अफवा पसवणाऱ्यांवर झाला नाही आणि त्यांनी आपला मोर्चा दुसऱ्या विषयाकडे वळवला. \n\nक्यूअॅनॉनचे कट्टर समर्थक चळवळ अफवा पसरवते किंवा षडयंत्र सिद्धांत मांडते, यावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. चळवळ बदनाम व्हावी, यासाठी मुद्दाम अशी खोटी माहिती क्यू संदेशाच्या नावाखाली पेरली जाते, अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण आहे. त्यांचा मुलगा एरिक ट्रंप यांनीही यंदाच्या अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी क्यूअॅनॉनचे मेमे स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट केले होते. \n\nक्यूअनॉनचे समर्थक डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांची सतत खिल्ली उडवतात. त्यांची प्रतिमा मलिन करतात. अपप्रचार करतात. जॉर्जियामधले क्यूअॅनॉनचे कट्टर समर्थक मार्जोरी टेलर ग्रीन नोव्हेंबरमध्ये झालेल्या अमेरिकन काँग्रेसच्या निवडणुकीत विजयी झाले. यावरूनच अशा प्रकारच्या अपप्रचाराचा निवडणुकीच्या निकालांवर परिणाम होत असतो, हे सिद्ध होतं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...ौतुक तुम्ही नक्कीच करु शकता.\"\n\nविराट आणि रोहितच्या खेळीशी तुलना केली असता, धोनीवर संथ गतीने खेळण्याचा आरोप केला जाऊ शकत नाही. रोहित शर्माने 109 चेंडूत 102 धावा केल्या, तर कोहलीने 76 चेंडूत 66 धावा केल्या. म्हणजेच, दोघांनीही जास्त चेंडूत कमी धावा केल्या. त्याचवेळी धोनीने 31 चेंडूत 42 धावांची खेळी केली. धोनी एकमेव खेळाडू ठरला, ज्याने कालच्या सामन्यात इंग्लंडविरोधात षटकार ठोकला. दुसरीकडे, इंग्लंडच्या फलंदाजांनी तब्बल 13 षटकार ठोकले.\n\nमहेंद्रसिंह धोनीची ओळख कायमच एक 'सर्वोत्तम फिनिशर' अशीच राहिली आह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ांमध्ये नऊ पॉईंट्स, तर इग्लंडकडे आठ सामन्यांमध्ये 10 पॉईंट्स आहेत. इंग्लंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांचा आता केवळ एक-एक सामना उरला आहे.\n\nबांगलादेशविरोधातील आगामी सामना पाकिस्तानने जिंकला, तर त्यांचे 11 पॉईंट्स होतील आणि इंग्लंडने आगामी सामना जिंकला, तर त्यांचे 12 पॉईंट्स होतील. याच कारणामुळे भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारताने विजय मिळवला असता, तर ते पाकिस्तानच्या पथ्थ्यावर पडलं असतं. मात्र, भारत कालच्या इंग्लंडविरुद्ध सामन्यात पराभूत झाला आणि पाकिस्तानला धक्का बसला.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्क वापरलाच पाहिजे. \n\nदुसरं दोन व्यक्तींमधलं सोशल डिस्टन्स एक मीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे. तिसरं म्हणजे जाता-येता हात सॅनेटायझरने स्वच्छ केले पाहिजे. याशिवाय उद्योजकांनी त्यांच्याकडे येणाऱ्या मजुरांमध्ये संक्रमण होणार नाही, यासाठी अन्न आणि निवाऱ्याची व्यवस्था करायला हवी.\n\nत्याचबरोबर वाहतुकीदरम्यान संक्रमण होणार नाही, यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे. आम्ही राष्ट्रीय महामार्ग खुले केले आहेत. 65-70% ट्रॅफिक आलेलं आहे. सगळे पोर्ट्स सुरू झाले आहेत आणि आता हळूहळू कोरोनाच्या संकटामध्ये आपलं जीवनसुद्धा... उर्वरित लेख लिहा:","targets":"अशाप्रकारे आपण घरी बसून मार्ग काढला आहे आणि घराबाहेर जाण्याचं टाळलं आहे. त्यामुळे प्रत्येकाने अशापद्धतीने मार्ग काढला पाहिजे. ज्यांना शक्यच नाही. त्यांनी गेलं पाहिजे.\n\nआता पूर्वीप्रमाणे खचाखच लोकल भरतील, अशी परिस्थिती होणं कठीण आहे. दुसरं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये रोज हजारो कामगार जात असतील. तर त्यांनी परिसरातच राहुट्यासारखी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल, अशी तात्पुरती व्यवस्था करावी. \n\nदादर स्थानकावर काम करताना कामगार\n\nसुरुवातीला 30-40% मनुष्यबळावर काम सुरू करावं. असे काहीतरी मार्ग काढले पाहिजे. आजही आपली विमानसेवा, रेल्वेसेवा आणि बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे अतिशय गरजेचं काम असेल तरच घराबाहेर पडा. नाहीतर संयम ठेवून लॉकडाऊन पाळण्याशिवाय पर्याय नाही. नाही पाळलं तर जीवावर बेतू शकतं.\n\nही जीवनमरणाची लढाई आहे आणि म्हणूनच आपल्याला काही गोष्टींबाबत तडजोड करावी लागेल. समजून घ्यावं लागेल. मर्यादा लक्षात घेऊन मार्ग काढावे लागतील. याशिवाय दुसरा पर्याय नाही. \n\nतुम्ही म्हणताय समजून घ्यायला हवं. पण काही लोकांचं म्हणणं आहे की सरकारने आम्हाला समजून घेतलं पाहिजे. आज लाखो लोकांवर रस्त्यावरून पायी चालत जाण्याची वेळ आली आहे, या सगळ्याला केंद्र सरकारचं नियोजन नसणं कारणीभूत नाही का?\n\nआज वेगवेगळ्या राज्यांमध्ये जी माणसं आली आहेत की काही स्वखुशीने आलेली नाहीत. त्यांच्या गावात, त्यांच्या जिल्ह्यात, त्यांच्या राज्यात त्यांना काम मिळालं नाही, म्हणून ती इतर राज्यांमध्ये आली आहेत. केंद्राने मोठ्या प्रमाणावर कामं सुरू केली होती. आमच्या खात्याने राष्ट्रीय महामार्ग बांधणीची कामं सुरू केली होती. संबंधित कंत्राटदारांनी साईटवरच्या त्यांच्या मजुरांची मार्गदर्शक तत्त्वांनुसार राहण्याची व्यवस्था केली होती. अशा या मजुरांचा रोजगार सुरक्षित राहिला तर या मजुरांचा आत्मविश्वास वाढेल. \n\nदुसरी गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे, ती अशी की सध्या लोकांमध्ये निराशा आहे आणि थोडी भीती आहे. या भीतीमुळे प्रत्येकाला वाटतं की आपण आता आपल्या घरी जावं. त्यामुळे या लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे. याउपरही कुणाला जायचं असेल तर त्यांच्यासाठी गाड्या सुरू केल्या आहेत. त्यांना त्यांच्या राज्यापर्यंत जाण्याची व्यवस्था केली आहे. पण, शेवटी ही जबाबदारी सर्वांची आहे. समाजाची आहे, सरकारची आहे, जबाबदार नागरिकांची आहे. डॉक्टर, वकील,..."} {"inputs":"...्करची परिस्थिती सारखीच नाही. काही महिलांनी बचत केलीय, काही जवळपास थोडा पैसा बाळगून आहेत तर काही अगदीच कफल्लक आहेत. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या मदतीची वाट न पाहात सेक्सवर्कर्सनीच आपल्यातल्या हलाखीत जगणाऱ्या महिलांना मदत करायला सुरुवात केली आहे.\n\n\"माझ्या घराजवळ एकजण राहाते. तिचं कुटुंब 8 माणसांचं आहे. एकटीसाठी फूड पॅकेटवर अवलंबून राहाता येतं, पण 8 जणांचं पोट कसं भरणार? शेवटी मीच तिला 10 हजार रुपये दिलेत आणि म्हटलं, याचं करून खा. काय करणार, आता आम्हालाच आमच्यासाठी उभं राहावं लागेल,\" रेखा म्हणतात.\n\nआस... उर्वरित लेख लिहा:","targets":"तील हे दिसतंय. त्यामुळेच वेश्यांना दुसरा काही उत्पन्नाचा स्रोत मिळावा म्हणूनही काही स्वयंसेवी संघटनांनी त्यांना इतर काही कौशल्ये शिकवायला सुरूवात केली आहे.\n\nआसावरी सांगतात, \"आम्ही या सेक्सवर्कर्सला व्होकेशनल ट्रेनिंग देत आहोत. त्यांना पेपरबॅग बनवण्याचं ट्रेनिंग दिलं आहे. आम्ही मास्क बनवण्याच्या तयारीत आहोत आणि त्यासाठी आम्ही जनकल्याण विभागाशी जोडून घेतलंय. सेक्सवर्कर्सला त्यांच्या घरी जाऊन ट्रेनिंग देण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.\"\n\nअसाच काहीसा अनुभव डॉ स्वाती यांचा आहे. 24 तास या महिला घरात बसून असतात आणि त्यांना काही काम नसतं. हातात येणारा पैसा बंद झाला आहे, त्यामुळे मानसिक तणावही वाढला आहे. यावर मात करण्यासाठी त्यांनी महिलांसाठी इंग्रजी बोलण्यासाठी, तसंच इतर गोष्टी शिकवण्याचे क्लासेस सुरू केले आहेत.\n\n\"सोशल डिस्टन्सिग तसंच इतर सगळे नियम पाळून आम्ही एका वेळेस फक्त पाच महिलांसाठी चालणारे हे कोर्सेस सुरू करत आहोत आणि हे त्यांच्या घरातच चालतील त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. आमच्याकडे एक मुलगी सुंदर इंग्रजी बोलते, तीच या महिलांना शिकवणार आहे. या सेक्सवर्कर्सला आधीही ट्रेनिंग द्यायचे प्रयत्न केले होते. पण त्यांनी यात कधी रस दाखवला नाही. पण आता हा त्यांच्यासाठी रोजच्या टेन्शनमधून बाहेर पडण्याचा मार्ग आहे,\" त्या माहिती देतात.\n\nसंपूर्ण आयुष्य एका जागी गोठून गेलंय, हातात पैसा नाही, मुलांच्या भवितव्याची चिंता सतावतेय अशात कोणती गोष्ट तुम्हाला धीर देतेय विचारल्यावर रेखा निश्चयी स्वरात म्हणतात, \"जिवंत राहायचंय बस ! पुढचं पुढे पाहता येईल.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्करून खर्च करणं बंद केलं. \n\nसिन्हा पुढे सांगतात, ग्रामीण भागात होणाऱ्या व्यापारविनिमयाची तुलना शहरातल्या घडामोडींशी होऊ शकत नाही. कारण अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा 15 ते 16 टक्के एवढाच आहे. शहरकेंद्रित अर्थव्यवस्थेला रुळावर यायला बराच वेळ लागेल, कारण उत्पादन पूर्वीप्रमाणे सुरू झालेलं नाही. \n\nसिन्हा सांगतात, \"जे लोक मागणीची वारंवारता वाढवू शकतात ते ग्रामीण आणि शहरी भागात संरचनेत तळाच्या स्थानी आहेत. आधीचे जेवढे अर्थसंकल्प मांडण्यात आले त्यामध्ये या वर्गाकडे लक्ष देणं आवश्यक होतं. प्रत्यक्ष ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ने बघितलं तर पगार कमी झाला आहे.\" \n\nसरकारने आतापर्यंत काय केलं आहे?\n\nकेंद्र सरकारने मागणीचा स्तर वाढावा यासाठी ऑक्टोबर 2020 मध्ये दोन पातळ्यांवर निर्णय घेतले. पहिल्या निर्णयाअंतर्गत, सणासुदीच्या काळात सरकारने कर्मचाऱ्यांना आगाऊ पैसे दिले. जेणेकरून ते खरेदी करू शकतील. लोकांनी खरेदीवर पैसा खर्च केला तर बाजारात वस्तूंची मागणी वाढेल. कर्मचाऱ्यांना एलटीसी कॅश व्हाऊचर आणि फेस्टिव्हल अडव्हान्सड स्कीमअंतर्गत पैसे देण्यात आले. प्रीपेड रुपे कार्डान्वये दहा हजार रुपये आगाऊ देण्यात आले. 31 मार्चपर्यंत याद्वारे खरेदी केली जाऊ शकते.\n\nरोजगाराचा मुद्दा\n\nराज्यांना मदत करण्यासाठी 50 वर्षांसाठी व्याजमुक्त कर्ज देण्यात आलं. यासाठी केंद्र सरकारला 73 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील. मागणीची वारंवारता वाढवण्यासाठी सरकार आणखी 8000 कोटी रुपये सिस्टममध्ये टाकू शकतं. \n\nसेवा क्षेत्राला सरकारने मदत करावी\n\nजाणकारांच्या मते, उत्पादन क्षेत्राने थोडा वेग पकडला आहे. मात्र सेवा क्षेत्राला तातडीने मदतीची आवश्यकता आहे. \n\nक्रिसिलचे चीफ इकॉनॉमिस्ट डीके जोशी यांच्या मते, उत्पादन क्षेत्राची गाडी रूळावर आली आहे आणि हळूहळू आगेकूच करते आहे. मात्र सेवा क्षेत्राला अद्यापही मागणी नाहीये. या क्षेत्राचं सगळ्यांत जास्त नुकसान होतं आहे. या क्षेत्राला सावरायला बराच वेळ लागेल. सेवा क्षेत्राला मदतीची आवश्यकता आहे. कारण या पडझडीच या क्षेत्राची चूक नाही. \n\nसेवा क्षेत्र अडचणीत आहे.\n\nजोशी सांगतात, \"सरकारला तुटपुंजं आणि मध्यम उत्पन असलेल्या आर्थिक वर्गालाही मदत करायला हवी. शहरी भागात राहणाऱ्या वर्गाला याची आवश्यकता आहे. या लोकांची मिळकत कशी वाढेल याकडे सरकारने लक्ष द्यायला हवं. त्यांना रोख पैसाही दिला जाऊ शकतो. अधिक उत्पन असणाऱ्या लोकांची मिळकत चांगली राहीली आहे.\" \n\nअर्थतज्ज्ञांच्या मते, सरकारने आणखी पैसा खर्च करायला हवा. यामुळे सरकारचं तोट्याचं प्रमाण वाढू शकतं. मात्र त्याची काळजी करण्याची आता वेळ नाही. \n\nसेवा क्षेत्र\n\nडन अँड ब्रॅडस्ट्रीटचे ग्लोबल चीफ इकॉनॉमिस्ट अरुण सिंह यांच्या मते, सरकारने गुंतवणूक सुरू करायला हवी. सरकारची तिजोरी रिकामी होईल याची काळजी करू नये. लोकांच्या हातात थेट पैसा द्यायला हवा जेणेकरून ते खरेदी करू शकतील. यामुळे मागणी वाढेल. गुंतवणूक आणि मागणी आधारित खप वाढवण्यासाठी सरकारने उपाययोजना करायल्या हव्यात ज्याचा अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम..."} {"inputs":"...्कीट आणि वेगवेगळा नाष्टा वाटला जात होता.\n\nकाही डेऱ्यांमध्ये दुपारच्या जेवणाची तयारी सुरू होती. काही ठिकाणी मोठ्या तव्यांवर चपात्या भाजण्याचं काम सुरू झालं होतं. \n\nपुढे काही अंतरावरच एका शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या हिरवळीवर काही घोडे बांधलेले दिसले. शीख धर्माची चक्रवर्ती फौज 'गुरु नानकदेव दल'ने इथं डेरा टाकला होता. काही लोकांकडे चौकशी केल्यानंतर आमच्या प्रमुखांशी बोला असं त्यांनी मला सांगितलं.\n\nजत्थेदार बाबा मानसिंग\n\nतुम्ही इथं डेरा कशासाठी टाकला असा सवाल मी या दलाचे प्रमुख जत्थेदार बाबा मानसिंग यांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"र झाला.\n\nकरण, मोजेविक्रेता\n\nहा काही मोजे विकत घेणाऱ्यातला नाही असं त्याच्या लक्षात आलं होतं, त्यामुळे फोटो काढून होताच त्याने त्याचा मोर्चा दुसरीकडे वळवला. \n\nया आंदोलनात करण एकटाच नाही तर अनेक विक्रेत्यांनी त्यांची दुकानं थाटली आहेत. गरम कपडे, कानटोपी, जॅकेट्स अशा वस्तू विकणारेसुद्धा दिसून आले. त्या व्यतिरिक्त इतर वस्तू विकणाऱ्यांना इथं फारसा स्कोप नाही. कारण, महत्त्वाच्या जीवनावश्यक गोष्टी इथं मोफतच वाटल्या जात आहेत. \n\nएक गोष्ट सर्वांत जास्त मोफत वाटली जात असल्याचं दिसून आलं ते म्हणजे खाद्यपदार्थ. चहा नाष्टा आणि जेवण तर वेगवेगळ्या लंगरमध्ये वाटलं जात होतंच. पण त्याच्या जोडीला फळं, लाडू, चिक्की, ड्रायफ्रुट्ससुद्धा वाटले जात होते. \n\nलाडू वाटप\n\nआता एवढ्या मोठ्या प्रमाणात गोष्टी मोफत वाटल्यानंतर त्यामुळे कचरा आणि अस्वच्छता तर होणारच. आंदोलनात ठिकठिकाणी पत्रावळ्या आणि रिकाम्या पाण्याच्या बाटल्यांचा खच पडला होता. काही ठिकाणी मात्र कचऱ्याचे डब्बे होते. \n\nपण हे आंदोलन आणि तिथं होणाऱ्या कचऱ्यामुळे मात्र शरिफा फार खूष होत्या. शरिफा मूळच्या कोलकात्याच्या आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून दिल्लीत कचरा वेचण्याचं काम करत आहेत.\n\nशरिफा\n\nएरव्ही बरीच पायपीट आणि वेळ घालवल्यानंतर हाती पडणारं टाकाऊ प्लास्टिक त्यांना काही मिनिटांमध्ये छोट्याशा अंतरातच मिळत होतं. शक्य तेवढ्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या त्यांना गोळा करायच्या होत्या. त्या आंदोलनामुळे खूष होत्या, पण त्यांच्याकडे माझ्याशी बोलायला मात्र फार वेळ नव्हता. \n\nभाजप समर्थकांचाही सहभाग \n\nशनिवार-रविवाराची सुट्टी असल्याने दुपारपर्यंत दिल्लीत राहणाऱ्या अनेकांनी या आंदोलनात हजेरी लावल्याचं दिसून आलं. दिल्ली आणि इतर शहरातून आलेल्या तरुणांची गर्दी लक्षणीयरीत्या दिसत होती. \n\nविशेष म्हणजे त्यात काही भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचासुद्धा समावेश होता. मोहालीतून आलेला एक तरूण भाजप कार्यकर्ता मला या आंदोलनात भेटला. \n\nभाजप युवा मोर्चाचा तो स्थानिक अध्यक्ष होता. \"शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पंजाब आणि हरियाणातली सर्व जनता एक आहे. आमच्यासाठी शेतकरी आधी येतो मग पक्ष,\" असं त्याची ओळख उघड न करण्याच्या अटीवर त्यानं मला सांगितलं. \n\nभूपिंदर सिंग\n\nभूपिंदर सिंग यांचा चंदिगडमध्ये मद्य निर्मितीचा व्यवसाय आहे. ते त्यांच्या 2 मित्रांसह आंदोलनाच्या ठिकाणी आले होते. सुरुवातीला आम्ही नरेंद्र मोदी यांचे फॅन..."} {"inputs":"...्के फ्रान्स आणि 13 टक्के शस्त्र इस्रायलकडून खरेदी केले. 2016 ते 2020 दरम्यान भारतानं शस्त्रास्त्र खरेदीवर गेल्या 5 वर्षांशी तुलना केल्यास 33 टक्के कमी खर्च केला आहे. तसंच अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी करण्याच्या भारतातील धोरणात मोठा बदल दिसून आला आहे. \n\nगेल्या दशकातील पहिल्या 5 वर्षांमध्ये अमेरिका भारताला शस्त्रास्त्रं विकण्याच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर होता. पण आता यात 46 टक्क्यांनी घसरण झाली असून अमेरिका चौथ्या क्रमांकावर आला आहे. या काळात भारताची फ्रान्सकडून शस्त्र खरेदी करण्यात 709 टक... उर्वरित लेख लिहा:","targets":"टलं, \"हा एक खोटा अहवाल आहे. अमेरिकेनं T-129 लढाऊ हेलिकॉप्टरसाठीचा व्यवहार रद्द केला, जी या शस्त्रास्त्रांच्या यादीतील एक प्रमुख बाब होती. इतर बाँब, क्षेपणास्त्र आणि दारुगोळा होता, त्यांची किंमत फार मोठी नव्हती.\"\n\nदुसरीकडे पाकिस्तान सरकारही या रिपोर्टशी संबंधित कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार नाहीये.\n\nपाकिस्तानच्या मीडियात कधीतरीच खरेदी केलेल्या शस्त्रास्त्रांविषयीची माहिती छापून येते. पाकिस्तान संरक्षण व्यवस्थेचं धोरण फक्त देशापुरतंच मर्यादित नाहीये. \n\nसायमन विझमॅन सांगतात, पाकिस्तान कधीच शस्त्रास्त्र खरेदी संदर्भातील आर्थिक माहिती सार्वजनिक करत नाही.\n\nपाकिस्तानसहित शस्त्रं आयात करणारे इतर देशही शस्त्रास्त्र खरेदीविषयीची माहिती सार्वजनिक करत नाही, असंही विझमॅन पुढे सांगतात.\n\nत्यांनी म्हटलं की, \"सिपरीतील रिपोर्टमध्ये जो डेटा आहे तो सोमवारी जारी करण्यात आला होता. यात मोठमोठे शस्त्रांच्या व्यवहारांविषयीची माहिती देण्यात आली आहे. यातील शस्त्रांचं मूल्यांकन किंमतीच्या नव्हे तर त्याच्या सैन्यातील वापरातील महत्त्वानुसार केलं जातं.\" \n\nचीन वगळता शस्त्रास्त्र निर्यात करणाऱ्या 5 मोठ्या देशांनी शस्त्र खरेदीची वार्षिक समीक्षा प्रकाशित केली आहे. असं असलं तरी वेगवेगळे विश्लेषक या शस्त्रांच्या किंमतीकडे वेगवेगळ्या नजरेनं पाहत आहेत.\n\nकाही तज्ज्ञ एक्सपोर्ट लायसन्सला महत्त्व देतात, यात शस्त्रास्त्रांचं वास्तवातील दळणवळण सामील असू शकतं किंवा नसूही शकतं. यादीत समाविष्ट शस्त्रास्त्रांच्या वर्गीकरणात बहुतेकवेळा फरक आढळून येतो आणि काहींमध्ये सगळ्याच शस्त्रांस्त्रांची देवाणघेवाण (ट्रान्सफर) उल्लेख नसतो.\n\nकाही तज्ज्ञ व्यवहारातील संपूर्ण रकमेचा उल्लेख करतात, ज्यात प्राप्तकर्त्याच्या विवरणाचा उल्लेख केलेला नसतो. यामुळे जी माहिती प्रकाशित केली जाते, तिच्या आधारे देशांमध्ये तुलना करत नाही. कारण याचा डेटा वेगवेगळा असतो.\n\nसुरक्षा प्रतिष्ठान सैन्य उपकरणांच्या आवश्यकतेचं आकलन कसं करतं?\n\nएअर वॉईस मार्शल (निवृत्त) शहजाद चौधरी यांनी सांगितलं की, \"पाकिस्तान गेले 70 वर्षांपासून देशासमोरील धोक्यांचा अंदाज एकाच बाबीला समोर ठेवून लावत आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, फेब्रुवारी 2019मध्ये भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यानंतरही पाकिस्तानच्या संरक्षण व्यवस्थेचा धोक्यांचा अंदाज लावण्याच्या पद्धतीत बदल केलेला नाहीये.\"\n\nते पुढे सांगतात,..."} {"inputs":"...्गाची इतर लक्षणं असलेल्या व्यक्तींनी, तसंच होम आयसोलेशनमध्ये (गृह विलगीकरणात) असलेल्यांनी 6 मिनिट वॉक टेस्ट' करावी \n\nडॉ. अली इराणी पुढे सांगतात, \"ही टेस्ट कोणताही व्यक्ती करू शकतो. याला वयाचं बंधन नाही. ही टेस्ट स्वत:साठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी केली जाऊ शकते.\"\n\nतर डॉ. पंडीत यांच्या मते, \"लक्षणं दिसू लागल्यानंतर 5 ते 12 दिवसांमध्ये ही टेस्ट करावी.\"\n\nकोव्हिडग्रस्त रुग्ण ही टेस्ट करू शकतात?\n\nडॉ. इराणी सांगतात, \"कोरोनाग्रस्त रुग्ण ही टेस्ट करू शकतात. त्यांना ऑक्सिजन लागण्याची भीती वाटते. त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"रामेडिकल स्टाफ उपस्थित असण्याची गरज नाही. कुटुंबातील कोणताही व्यक्ती बोटाला लागणारं पल्स ऑक्सिमीटर वापरून ही टेस्ट करू शकतो.\"\n\nयासाठी फक्त पल्स ऑक्सिमीटर, घड्याळ, स्टॉपवॉच किंवा तुमच्या मोबाईल फोनची गरज आहे. \n\nहे वाचलंत का?\n\nकोरोना व्हायरसची लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?\n\nलहान मुलांमध्ये कोव्हिड-19ची कोणती लक्षणं आढळतात? MIS-C म्हणजे काय? \n\nकोरोना लशींबद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्च अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईचं कनेकश्न रफाल प्रकरणाशी असेल तर हे सगळं सुप्रीम कोर्टात यथावकाश स्पष्ट होईल. पंतप्रधानांनी याप्रकरणी हस्तक्षेप केला असेल तर ते तपासात बाधा आणण्यासारखं आहे. तपासयंत्रणेत हस्तक्षेप करणं घटनेनुसार गुन्हा आहे,\" असं ते म्हणाले. \n\nसरकारची प्रतिमा डागाळली\n\n\"गेल्या वर्षभरापासून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर सरकारची प्रतिमा डागाळली आहे. उलट सरकारची कोणतीच प्रतिमा आता शिल्लक राहिलेली नाही. अमित शहांच्या मुलाची कॉर्पोरेट बँकेशी संबंधित माहिती समोर आली तेव्हा... उर्वरित लेख लिहा:","targets":"आणि हा निर्णय कायदेशीर आहे, असा दावा जेटली यांनी केला आहे. \n\nविरोधकांचा पलटवार\n\nअरुण जेटलींच्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी यांनीसुद्धा एक पत्रकार परिषद घेतली.\n\n\"मोदी सरकारनं बेकायदेशीरपणे सीबीआयचे प्रमुख आलोक वर्मा यांना हटवलं आहे. CBIच्या संचालकांना रजेवर पाठवून सरकारने सुप्रीम कोर्टाचा अवमान केला आहे. नियमानुसार, सीबीआयच्या संचालकांना 2 वर्षं पदावरून हटवता येत नाही. याची तरतूद सीबीआय अॅक्टच्या सेक्शन 4 (अ) और 4 (ब)मध्ये आहे,\" असं सिंघवी यांनी म्हटलं आहे.\n\n\"ज्या अधिकाऱ्यावर वसुली करण्याचा आरोप आहे त्याला सरकारनं पाठिंबा दिला. हे गुजरातचं नवीन मॉडेल आहे. पंतप्रधान मोदी आता थेट CBIच्या अधिकाऱ्यांना बोलावतात. फौजदारी प्रकरणांत मोदी हस्तक्षेप करत आहेत. हे कायद्याचं उघडउघड उल्लंघन आहे,\" अशी टीका त्यांनी केली. \n\n\"केंद्रीय दक्षता आयोगाला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे किंवा हटवण्याचे अधिकार नाहीत. भाजप आता जे ज्ञान पाजळत आहे ते नोटाबंदी आणि माल्याशी संबंधित दिलेल्या ज्ञानासारखंच आहे. केंद्रीय दक्षता आयोग कामकाजावर नियंत्रण ठेवणारी संस्था आहे. अधिकाऱ्यांची निवड विरोधी पक्ष, न्यायाधीश आणि पंतप्रधानच करू शकतात. हे लोक आयोगाचा दुरुपयोग करत आहेत,\" असंही ते म्हणाले. \n\nCBIच्या दोन सर्वोच्च अधिकाऱ्यांमध्ये जुंपली आहे.,\n\nतर आलोक वर्मा यांनी सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावलं आहे. त्यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. \n\nनागेश्वर राव यांनी पदभार सांभाळताच CBI कार्यालयातील 10 वा आणि 11 वा मजला सील करण्यात आला आहे. इथे आलोक वर्मा आणि राकेश अस्थाना यांची कार्यालयं होती. तर दुसरीकडे CBI प्रकरणावरून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे.\n\n'ईडीच्या राजेश्वर यांचं निलंबन करण्याची शक्यता आहे. त्यामुळे मग मी भ्रष्टाचाराविरोधात दाखल केलेली सर्व प्रकरणं परत घेईन' असं स्वामी यांनी ट्ववीटमध्ये म्हटलं आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्च करण्याची क्षमता आहे.\n\nपण त्यांच्यातल्या बऱ्याच जणांना सध्या मंदावलेल्या आर्थिक वाढीचा फटकाही बसला आहे. लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, बांधकाम क्षेत्रात लोकांचे पगार कमी करण्यात आले आहेत.\n\nअमेरिकेतल्या ड्युक युनिव्हर्सिटीत राज्यशास्त्र आणि धोरणविषयक विभागात काम करणारे अनिरुद्ध कृष्णा यांच्या मते, \"गरिबीजवळच्या आणि नाजूक स्थितीतल्या लोकांना सामावून घेतल्यामुळे मध्यमवर्गाचा बराच विस्तार झाला आहे.\" \n\n\"दर दिवशी किमान 650 रुपयांचं (10 डॉलर) उत्पन्न असणारे मध्यमवर्गीय, असा निकष लावला तर दोन टक्क्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोगट, उत्पन्नगट आणि सामाजिक गटातल्या 40 ते 60 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, ते मध्यमवर्गातले आहेत. \n\nखरं सांगायचं तर, खेडेगावापेक्षा शहरातले लोक स्वत: ला जास्त मध्यमवर्गीय म्हणवतात. अजूनही 70 टक्के भारतीय लोक खेड्यांमध्ये राहतात, ही वस्तुस्थिती इथं लक्षात घ्यायला हवी. \n\nपण खालच्या उत्पन्नगटाल्या 45 टक्के लोकांनीही स्वत:चा उल्लेख 'मध्यमवर्गीय', असा केला. त्याचं प्रमाण श्रीमंत वर्गापेक्षा फक्त तीन टक्क्यांनी कमी आहे. \n\nसर्वेक्षणात भाग घेतलेल्या लोकांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेबाबत, मुलाबाळांच्या जीवनमानाबाबत आणि एकंदरच देशाच्या प्रगतीबाबत प्रश्न विचारण्यात आले.\n\nतर या शोधपत्राच्या लेखकांना कळलं की स्वत:ला मध्यमवर्गीय मानणारे लोक त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीबाबत जास्त सुरक्षित आणि आशावादी आहेत. बेरोजगारी, वाढती विषमता आणि कमी होणारी रोजंदारी सारख्या समस्या उद्भवल्या तरी ते बिनधास्त आहेत.\n\n'स्टेटस'ला महत्त्व\n\nया अभ्यासातून लोकांना जितकी उत्तरं मिळालं, तितकेच प्रश्नंही उपस्थित झाले.\n\nमध्यमवर्ग या 'स्टेटस'ला महत्त्व देणारा वर्ग आहे. हे 'स्टेटस' आपल्यालाही मिळावं, असं गरिबांना वाटतं का?\n\nकिंवा आणखी महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या भाषागटांतल्या लोकांनी या प्रश्नांचा अर्थ त्यांच्या परीने लावलेला असू शकतो. \n\nकाहीही असलं तरी ही दोन्ही संशोधनांतून काही गोष्टी स्पष्ट होतात.\n\nपहिलं म्हणजे, देवेश कपूर, निलांजन सरकार आणि मिलन वैष्णव यांच्या मते, महत्त्वाकांक्षी मध्यमवर्गात आदर्शवाद बाळगण्यापेक्षा स्वत:चा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचावण्यावर अधिक भर देण्यात येत आहे.\n\nदुसरं म्हणजे, हा मध्यमवर्ग आता आपलं मतही एकदम व्यावहारिक पद्धतीने व्यक्त करत आहेत. जाती-धर्माच्या राजकारणापलीकडे जाऊन आता या वर्गातले लोक चांगलं प्रशासन आणि नोकरीच्या संधी मिळाल्या नाहीत, तर शासन किंवा एखाद्या नेत्याप्रती आपली निष्ठा बदलू शकतात.\n\n2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या भाजपला लोकांनी जोरदार समर्थन दिलं. कारण या पक्षाने त्यांना आशा दाखवली. पण दोन्ही संशोधनातले लेखक म्हणतात की, मध्यमवर्गीयांचा हा पाठिंबा कोणत्याही सरकारला गृहित धरून चालणार नाही.\n\nकुठे आहेत संधी ?\n\nमध्यमवर्गीय होण्याची पात्रता असलेल्या या लोकांमध्ये भविष्यासाठी छोटी गुंतवणूक करण्याची क्षमता आहे. ते नवा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात...."} {"inputs":"...्च जातीच्या लोकांनी हा अनुभव का घेतला नाही?' \n\nकादंबरीकार आणि चळवळीची पार्श्वभूमी असलेल्या जोसेफ मॅकवान यांनी मोदींचे विचार म्हणजे ब्राह्मणी समाजाचा चष्मा आहे आणि वाल्मिकी समाजाची स्थिती जैसे थे राहावी असा त्यांचा दृष्टिकोन आहे, असं म्हटलं आहे. \n\nआरोग्याला अपायकारक अशा गटारात उतरून काम करणं हा आध्यात्मिक अनुभव कसा असू शकतो? असा सवाल मॅकवान यांनी केला. भारतीय जनता पक्षाच्या दलित नेत्यांनी याविषयी भाष्य करण्यास नकार दिला. \n\nदिवंगत दलित नेते फकीरभाई वाघेला यांना या प्रश्नावर कसं व्यक्त व्हावं हे कळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल कार्यकर्त्यांनी आणि सोनिया गांधी, अहमद पटेल यांच्यासह काही राजकारण्यांनी मला हे पुस्तक आहे का असं विचारलं. मी त्यांना नम्रपणे 'नाही' सांगितलं. \n\nहे सगळं आठवून मी अवाक होतो. लोकांचा मैला साफ करण्याचं काम कुठल्या आधारे मोदींना आध्यात्मिक वाटलं? बहुधा ज्या सरकारी अधिकाऱ्यांसाठी कर्मयोगी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीच हे वक्तव्य असावं. \n\nपुस्तकाचं नाव 'कर्मयोग' आहे. फळाची अपेक्षा न करता अविरतपणे आपलं काम करत राहावं, हा आध्यात्मिक विचार सरकारी बाबूंच्या गळी उतरवण्यासाठी या पुस्तकाचा घाट घातला असावा. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्चा दुवा ठरू शकतो. \n\nराहुल चहर आणि कृणाल पंड्या जोडीने विकेट्स पटकावणं आणि रन्स थांबवणं या दोन्ही आघाड्या समर्थपणे सांभाळल्या आहेत. सहावा बॉलर म्हणून पोलार्डने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. \n\nदिल्लीच्या बॅटिंगमध्ये सातत्याचा अभाव\n\nदिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, शिमोरन हेटमायर, मार्कस स्टॉइनस, ऋषभ पंत अशी बॅटिंगची तगडी फळी आहे. मात्र एकालाही कामगिरीत सातत्य राखता आलेलं नाही. \n\nश्रेयस अय्यर आणि शिखर धवन\n\nशिखर धवनने दोन शतकं झळकावली मात्र त्यानंतर दोन मॅचेसमध्ये भोपळाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंबई आणि दिल्ली यंदाच्या हंगामात तीनवेळा आमनेसामने आले आहेत. तिन्ही मॅचमध्ये मुंबईने विजय मिळवत दणदणीत वर्चस्व गाजवलं आहे. \n\nमुंबईने 18 गुणांसह लीग स्टेजनंतर गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं होतं. दिल्लीने 16 गुणांसह दुसरं स्थान पटकावलं होतं. योगायोग म्हणजे याच दोन संघांमध्ये फायनलही होते आहे. \n\nदिल्लीचे कोच रिकी पॉन्टिंग\n\nदरम्यान आयपीएल स्पर्धेतली हेड टू हेड आकडेवारी पाहिली तर या दोन संघांमध्ये 27 मॅचेस झाल्या असून, मुंबईने 15 तर दिल्लीने 12 मॅचेस जिंकल्या आहेत. \n\nआकडेवारी \n\nआतापर्यंत चेन्नई सुपर किंग्स संघालाच सलग दोन वर्षी जेतेपद पटकावता आलं आहे. \n\nआयपीएल फायनलमध्ये आठवेळा पहिलयांदा बॅटिंग करणारा संघ विजयी ठरला आहे. \n\nदुबईच्या मैदानावर चेस करणं अवघड आहे. या मैदानावर कॅचेस सुटण्याचं प्रमाणही खूप आहे. \n\nदुखापती \n\nमुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे काही मॅचेस खेळू शकला नाही. रोहित परतला आहे मात्र तो शंभर टक्के फिट असल्याचं त्याच्या वावरातून जाणवत नाही. तो फायनल खेळण्याची दाट शक्यता आहे. \n\nअनुभवी ट्रेंट बोल्ट क्वालिफायर1च्या लढतीत दुखापतग्रस्त झाला होता. त्याने सराव केल्याचं मुंबई इंडियन्स कॅम्पतर्फे सांगण्यात आलं आहे. \n\nदिल्लीसाठी अश्विनची दुखापत चिंतेचा विषय ठरू शकतो. हंगामाच्या सुरुवातीला अश्विनच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यातून सावरत त्याने पुनरागमन केलं. मात्र त्यानंतर त्याच्या हालचालींवर मर्यादा आल्याचं जाणवतं. फिल्डिंग करतानाही तो काही गोष्टी टाळत असल्याचं जाणवतं. फायनलमध्ये खेळण्याचा अनुभव लक्षात घेता, अश्विन खेळणं दिल्लीसाठी महत्त्वाचं आहे. \n\nदिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. मात्र तो फायनल खेळेल असं संकेत आहेत. \n\nसंघ\n\nमुंबई इंडियन्स-रोहित शर्मा, अनमोलप्रीत सिंग, अनुकूल रॉय, धवल कुलकर्णी, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, इशान किशन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, कीरेन पोलार्ड, लसिथ मलिंगा, मिचेल मक्लेघान, क्विंटन डी कॉक, राहुल चहर, शेरफन रुदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, ट्रेंट बोल्ट, ख्रिस लिन, नॅथन कोल्टिअर नील, सौरभ तिवारी, मोहसीन खान.\n\nदिलली कॅपिटल्स- श्रेयस अय्यर, अजिंक्य रहाणे, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, प्रवीण दुबे, अवेश खान, अक्षर पटेल, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, कीमो पॉल, रवीचंद्रन अश्विन, संदीप लमाचीने, शिखर धवन, अॅलेक्स कारे, शिमोरन..."} {"inputs":"...्चितच फायदा होईल. या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत पण त्यांना कमकुवत बाजू देखील आहेत,\" धारासुरकर सांगतात. \n\n\"गेली तीस वर्षं फक्त एक अपवाद वगळता जिल्ह्यात शिवसेनेचीच सत्ता आहे. मतदारांनी शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं पण शिवसेनेनं मतदारांना काय दिलं हा प्रश्न मतदारांच्या मनात येतो. पण परभणीत विकास हा कधीच मुद्दा नसतो. अद्यापही राजकारणावर भावनिक मुद्द्यांचीच छाप आपल्याला दिसते. कोणताच पक्ष नीट काम करत नाहीत तर नेते कसा विकासाचा मुद्दा काढतील?\" असं धारासुरकर विचारतात. \n\n'ताज्या दमाचे उमेदवार'\n\n\"जाधव य... उर्वरित लेख लिहा:","targets":"देखील पोहोचला होता. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मनोमीलन घडवत संघटनेनेसाठी काम करण्याचा सल्ला दिला होता.\n\nराहुल पाटील आणि बंडू जाधव यांच्यातल्या वादाचा मतदारांवर काही परिणाम होऊ शकतो का असं विचारलं असता 'आज परभणी' या वेबपोर्टलचे संपादक हनुमंत चिटणीस सांगतात की \"शिवसेनेचे मतदार हा पक्का मतदार असतो. गटबाजीचा परिणाम शिवसेनेच्या मतदारांवर होत नाही. 1989 ते आतापर्यंत केवळ एक अपवाद वगळता शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी जिंकून आला आहे. दोघांमध्ये वाद जरी असला तरी ते निवडणुकीसाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार एकत्र येऊन काम करतील.\" \n\nपक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मोहन फड यांनी 2017मध्ये शिवसेना सोडल्याचं 'सरकारनामा'ने म्हटलं आहे. मानवत पंचायत समितीच्या सभापती पदावरून त्यांच्यात आणि खा. जाधव यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर फड यांनी शिवसेना सोडली. \n\n\"राष्ट्रवादीमध्ये सध्या तरी गटतटाचे चित्र नसल्याचे जाणकार सांगतात. पक्षाच्या बैठकीत बहुतेक नेत्यांची पसंती ही विटेकरांच्या नावालाच होती. सोनपेठ आणि गंगाखेड तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांच्यासाठी जोमाने झटतील तर पाथरीचे बाबाजानी दुर्रानी आणि जिंतूरचे आमदार विजय भांबळे त्यांच्या पाठीशी असतील. तसेच घनसावंगी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे यांची त्यांना मदत होऊ शकते,\" असं काळे सांगतात. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्च्या रिकाम्याच दिसत होत्या. ही स्थिती दुपारी एकच्या सुमारास होती. अडीचच्या सुमारास म्हणजे कार्यक्रम संपण्याच्या वेळेस मैदान ओस पडलं होतं. \n\nतर भाजपवर विश्वास ठेवा \n\nमंचावरून होणारी भाषणं, संतांचे उद्गार सळसळत्या ऊर्जेने भारलेले होते आणि धर्मसभेत याचीच अपेक्षा होती. 'राम मंदिर बांधूच,' 'राम मंदिराच्या उभारणीत आतापर्यंत अडथळे निर्माण केले जात होते, अडथळा आणणारं सरकार आता नाही,' 'राम लला यांना तंबूत राहू देणार नाही,' 'हिंदू आता जागृत झाला आहे,' या स्वरूपाचे शब्द, उद्गार जवळपास प्रत्येक संताच्या भा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा तरुणांबरोबर बोलता आलं. मंदिर उभारणीसाठी वातावरण निर्मितीसाठी त्यांना बोलावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. हिंदू जागृत आहे की नाही हे पाहण्यासाठीच धर्मसभेचं आयोजन करण्यात आल्याचं, बस्तीहून आलेल्या एका तरुणानं सांगितलं. मंदिर उभारणीबाबत संतांनी काय सांगितलं याबाबत या तरुणाला विचारलं असता, तो म्हणाला, \"हिंदू जागृत झाला आहे हे समजलं आहे. आता कधीही मंदिर उभारणीला सुरुवात करता येईल.\"\n\nया तरुणांच्या उत्साहपूर्ण बोलण्यासमोर सर्वोच्च न्यायालय, घटना, अध्यादेश या सगळ्या गोष्टी गौण वाटत होत्या. मंदिर उभारणी सुरू होईल, असं त्यांना वाटत होतं. त्यावेळी बाराबंकीहून आलेल्या एका व्यक्तीने त्यांना थांबवलं. मंदिर उभारणीचं आता ठरणार नाही. 11 डिसेंबरला होणार असलेल्या धर्मसंसदेत याबाबत निर्णय होईल, असं ही व्यक्ती म्हणाली. \n\nहसत हसत तरुण म्हणाले- 'म्हणजे पुढची तारीख मिळाली.' \n\nअडीच किलोमीटर पायपीट केल्यानंतर आम्ही अयोध्या शहरात पोहोचलो. टपरीवर चहा घेत असताना 81 वर्षांच्या एका गृहस्थांना भेटलो. ते गोरखपूरहून आले होते. तेही चहा पिण्यासाठी तिथे आले होते. आतापर्यंत मंदिर झालं नाही याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. \n\nधर्मसभेनंतर मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा होऊ शकेल का? यासंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, 'होइहै सोइ जो राम रचि राखा...'\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्ञानाच्या साहाय्याने एका सांकेतिक फॉरमॅटमध्ये पाठवले जातात. LOU पाठवणं, उघडणं आणि त्यात सुधारणा करण्याचं काम याच स्विफ्ट सिस्टीमद्वारे केलं जातं. \n\nम्हणूनच स्विफ्ट सिस्टीमद्वारे पाठवण्यात आलेला संदेश गोपनीय आणि सुरक्षित मानला जातो. एका बँकेकडून या सिस्टीमद्वारे आलेला संदेश दुसऱ्या बँकेत अधिकृत मानला जातो. म्हणून कोणीही त्याबाबत संशय घेत नाही. \n\nमात्र ही प्रणाली हाताळण्याचं काम शेवटी माणूसच करतो. PNBच्या या विशिष्ट शाखेत या प्रणालीचं काम दोन व्यक्तींकडे होतं. यातला एक म्हणजे या प्रणालीला माहिती प... उर्वरित लेख लिहा:","targets":"सगळ्या व्यवहारांचं परीक्षण करण्याची जबाबदारी बँकेच्या मॅनेजरची असते. अधिकृतपणे या व्यवहारांना मान्यता मिळाली आहे की नाही याकडेही लक्ष देणं अपेक्षित आहे. बहुतेक याप्रकरणी असं परीक्षण झालेलं नाही. \n\n...तर घोटाळा झाला नसता\n\nस्विफ्ट सिस्टीम कोअर बँकिंगशी संलग्न नाही हाही अडचणीचा मुद्दा नाही. दररोजच्या स्विफ्ट व्यवहारांची शहानिशी केली असती तरी घोटाळा उघड होऊ शकला असता. \n\nPNBकडून स्विफ्ट संदेश मिळालेला असल्याने समोरची बॅंक संशय व्यक्त करण्याचा मुद्दा येत नाही. भारतीय बँकेच्या हमीनुसार विदेशातील बँक ग्राहकाला पैसे देते. पैसे परत मिळण्यासाठीची तारीख निश्चित होते. ठरलेल्या दिवशी रक्कम परत मिळाली तर प्रकरण पुढे जात नाही. मात्र तसं झालं नाही तर विदेशातील बँक तात्काळ भारतीय बँकेशी संपर्क साधते. \n\nयाचा अर्थ याप्रकरणात पैसे परत देण्याची तारीख निश्चित करण्यात आल्यानंतर त्यादिवशी किंवा त्याच्या एक-दोन दिवस आधी पैसे चुकते करण्यात येत असावेत. त्यामुळे घोटाळा बाहेर येण्याची आणि पर्यायाने घोटाळ्यासाठी जबाबदार लोकांना पकडण्याचा प्रश्नच उद्भभवला नाही. दर वेळी कर्जासाठी वेगवेगळ्या बँकांकडे अर्ज केले गेले. ही अशी देवाण घेवाण अनेक महिने चालली असावी. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली.\n\nPNBवर काय परिणाम?\n\nहे तर स्पष्ट आहे की, या झालेल्या व्यवहारांसाठी PNBकडे सुरक्षेची हमी नाही. कारण यात PNBचा समावेश नव्हता. बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांनी ज्यांच्याकडे सर्वांत संवेदनशील सिस्टीमची सूत्र आहेत, त्यांनी अनधिकृतपणे हे सगळं केलं.\n\nदावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या शिष्टमंडळात नीरव मोदींचा समावेश होता.\n\nघोटाळा केलेल्या कंपनीची मालमत्ता तपास यंत्रणा जप्त करू शकल्या तर घोटाळा नक्की कसा घडला याची उकल होऊ शकेल. PNBला याचीच प्रतीक्षा आहे.\n\nनीरव मोदींनी याप्रकरणासंदर्भात पत्र लिहिलं असून, पाच ते सहा हजार कोटी रुपये चुकते करण्याची तयारी दर्शवली आहे, असं सांगण्यात येत आहे. मात्र एवढा प्रामाणिकपणा असता तर नीरव मोदींनी असं कृत्य केलंच नसतं. सामान्य प्रक्रियेद्वारे ते आपलं काम करू शकत होते. \n\nमोदी बडे उद्योगपती आहेत आणि ग्लोबल सिटीझन आहेत. त्यांच्या संपत्तीचं जाळं जगभर पसरलं आहे. त्यामुळे त्यांच्या संपत्तीचा शोध घेऊन जप्त करणं आणि त्याद्वारे पैसे वसूल करणं अतिशय अवघड प्रक्रिया आहे. \n\nकाही वसूल झालं तर ठीक...."} {"inputs":"...्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक चिकित्सा आणि त्याआधारे उभारलेल्या सामाजिक परिवर्तनाच्या प्रेरक शक्ती त्या विषमतेविरोधात उभ्या ठाकतात. \n\nम्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे ही संकल्पना निर्विवादपणे मानवता, समता, हक्क आणि न्याय या आधुनिक मूल्यांच्या संकल्पनेशी जोडलेली आहे. आणि म्हणूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणे, हे सरकारचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. \n\n'सरकारने प्राथमिक आणि उच्च शिक्षणाकडे लक्ष द्यावं'\n\nयासाठी विविध पातळ्यांवर काम करणं गरजेचं आहे. सर्वप्रथम सरकारनं प्राथमिक आणि उच्च शिक्षणाकडे लक्ष द... उर्वरित लेख लिहा:","targets":"क आणि प्रतिगामी विचारांना दूर केलं नाही तर ते समाजातल्या बहुतांश जनतेच्या हिताच्या विरोधाचं ठरेल. त्यामुळे अशा प्रतिगामी विचारांना रोखणं ही आज आपल्या सर्वांची जबाबदारी बनली आहे. \n\nमहाभारताच्या काळातही इंटरनेट होतं, असा दावा आत करण्यात आला आहे.\n\nदारिद्र्याभोवती उभी राहिलेली समाजव्यवस्था ज्या अवैज्ञानिक आणि भाकड विचारांना चालना देते, त्याचा सामना वैयक्तिक पातळीवर करणं कठीण आहे. \n\nज्या वर्गासाठी हे शक्य आहे, त्या वर्गाला वैज्ञानिक दृष्टिकोन हा आपल्या सामाजिक आणि आर्थिक फायद्याचा वाटत नाही. अशा परिस्थितीत S. गुरुमूर्ती यांच्यासारखी माणसं मनात येईल ते बोलून जातात आणि त्यांना जाब विचारणार कुणी नसतं. \n\nवैज्ञानिक दृष्टिकोन हा समाजात विज्ञान आणि तंत्रज्ञानाबरोबर आपोआप निर्माण होत नसतो. असा दृष्टिकोन समाजात रुजविण्यासाठी सामाजिक बदलाची एक मोठी प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे. \n\nयात एका बाजूला दारिद्र्य आणि हालअपेष्टा मिटवणं तर दुसऱ्या बाजूला मोकळा आणि वैज्ञानिक विचार करण्यावर सामाजिक बंधनं नसावी, याचा पुरेपूर प्रयत्न करणे. यासाठी, जनहितासाठी काम करणाऱ्या सर्वांना झुंजावं लागेल.\n\n(लेखिका टाटा समाजविज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापिका आहेत. लेखातील मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत.)\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्ट बॉलर मार्क वूड श्रीलंकेत संघाचा भाग होते. तिथून ते मायदेशी रवाना झाले. भारतातल्या पहिल्या दोन टेस्टसाठी त्यांची निवड करण्यात आली नाही. तिसऱ्या टेस्टआधी हे दोघं भारतात दाखल झाले. \n\n-श्रीलंका दौऱ्यात अष्टपैलू सॅम करन खेळला. तिथून त्याला मायदेशी धाडण्यात आलं. भारतातल्या तिसऱ्या टेस्टपासून तो संघात असणार होता. मात्र व्हिसाच्या कारणांमुळे तो टेस्ट सीरिजसाठी उपलब्ध नसेल असं सांगण्यात आलं. \n\n- श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर मोईन अलीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालं. त्यामुळे तो प्रदीर्घ काळ क्वारंटीनमध्ये ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"फज्जा उडाला आहे अशी टीका होत आहे.\n\n भारतात टेस्ट सीरिज जिंकणं अत्यंत खडतर आहे. या मालिकेसाठी तुम्ही सर्वोत्तम संघ खेळवणार नसाल तर मग कुठे खेळवणार? हा इंग्लंडचा ब संघ आहे अशा शब्दात इंग्लंडचा माजी धडाडीचा बॅट्समन आणि कर्णधार केव्हिन पीटरसनने टीका केली आहे. \n\nभारताविरुद्धची मालिका अॅशेसपेक्षाही महत्त्वाची आहे. अशा मालिकेत सर्वोत्तम संघ खेळवणं हे प्राधान्य हवं. देशासाठी खेळणं हा सन्मानाचा क्षण असतो. खेळाडू ऐन भरात असताना त्याला रोटेशन पॉलिसीअंतर्गत मायदेशी कसं पाठवलं जाऊ शकतं. प्रत्येक मॅचला संघ बदलला की अख्खं समीकरण बदलतं, लय जाते असं इंग्लंडचा माजी बॅट्समन इयान बेलने म्हटलं आहे. \n\nदुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा फास्ट बॉलर डेल स्टेनने मात्र रोटेशन पॉलिसीचं कौतुक केलं आहे. इंग्लंड संघाचं भरगच्च वेळापत्रक लक्षात घेतलं तर रोटेशन करणं योग्य आहे. खेळाडूंना विश्रांती मिळायला हवी. घरच्यांसाठी वेळ मिळायला हवं. रोटेशन करण्यासाठी इंग्लंडने पर्यीयी खेळाडूंची फौज उभी केली आहे हे महत्त्वाचं आहे असं स्टेनला वाटतं. \n\nया मालिकेपूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारानेही इंग्लंड राबवत असलेल्या रोटेशन पॉलिसीचं कौतुक केलं होतं. कोव्हिड काळात अनेक महिने घरापासून-घरच्यांपासून दूर राहणं कठीण आहे. भरगच्च वेळापत्रक असल्याने दुखापतींचा धोकाही असतो. अशा परिस्थितीत रोटेशन पॉलिसी हा चांगला पर्याय इंग्लंडने स्वीकारल्याचं संगकाराचं म्हणणं होतं. \n\nचेन्नईत पहिल्या टेस्टमध्ये दमदार प्रदर्शनानंतरही अनुभवी फास्ट बॉलर जेम्स अँडरसनला दुसऱ्या टेस्टसाठी वगळण्यात आलं. यासंदर्भात विचारलं असता अँडरसन म्हणाला, संघाबाहेर होणं निराशानजक आहे. पण मी मोठ्या चित्राचा विचार करतो. खेळाडूंच्या हितासाठी रोटेशन पॉलिसी अंगाीकारण्यात आली आहे. \n\nवनडे आणि ट्वेन्टी-20 प्रकाराचा वर्ल्ड कप असतो. त्याच धर्तीवर टेस्ट मॅचेसची लोकप्रियता वाढावी यासाठी आयसीसीने टेस्ट चॅम्पियनशिपची आखणी केली. कोरोनामुळे या कार्यक्रमात काही बदल करण्यात आले. न्यूझीलंडचा संघ जूनमध्ये होणाऱ्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. इंग्लंड, भारत, ऑस्ट्रेलियाला फायनलमध्ये जाण्याची संधी होती. मात्र अहमदाबाद टेस्टमध्ये पराभवासह इंग्लंडचे चॅम्पियनशिपची फायनल खेळण्याच्या मनसुब्यांवर पाणी फेरलं गेलं आहे. एवढी मोठी संधी गमावल्याने पराभवाची मीमांसा होणार आणि रोटेशन पॉलिसीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची चिन्हं आहेत. \n\nहेही..."} {"inputs":"...्टिट्यूटला अर्ज केला. \n\nमोनिका यांनी अर्ज केल्यानंतर इतर महिलांनीही उत्सुकता दाखवली. आम्हाला देखील संशोधन करायचं आहे असं त्या म्हणाल्या. पण त्यांना विरोध झाला. \n\n\"आपल्या मोहिमेमध्ये त्यांना महिला आणि पुरुषांची सरमिसळ करायची नव्हती,\" असं मोनिका सांगतात. \"महिलांना या मोहिमेवर नेणं हे निदान या शतकात तरी शक्य नाही असं आम्हाला सांगितलं गेलं.\"\n\nगंमत म्हणजे या मोहिमेवर जाण्यासाठी महिलांना शतक सरण्याची वाट पाहावी लागली नाही. पाच वर्षानंतर म्हणजेच 1989मध्ये मोनिका यांच्या नेतृत्वात महिलांची एक टीम संशोध... उर्वरित लेख लिहा:","targets":"या तुलनेत महिलांचं प्रमाण कमीच आहे असं वॉकअप यांना वाटतं. आव्हानात्मक परिस्थितीमध्ये संशोधन केंद्राचं काम चालू ठेवण्यासाठी तंत्रज्ञांची गरज असते. प्लबंर्स, इंजिनिअर्स आणि मेकॅनिक हे बहुतांशवेळा पुरुष असतात म्हणून संशोधन केंद्रावर पुरुष अधिक प्रमाणात दिसतात. \n\n\"पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया फक्त 10 ते 25 टक्के याच प्रमाणात दिसतील. मी ज्या महिलांसोबत काम केलं त्यांच्याशी माझी चांगली गट्टी जमली असा माझा अनुभव आहे,\" असं त्या सांगतात. \n\nगेल्या काही वर्षांमध्ये महिलांसाठी परिस्थिती सुधारल्याचं मत प्रा. मिशेल कुतनिक यांनी मांडलं आहे. मिशेल या 2004 पासून नियमितपणे संशोधनासाठी अंटार्क्टिकावर येतात. \n\nजरी महिलांचं प्रमाण खूप नसलं तरी या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी काही आदर्श नक्कीच होते असं मिशेल मानतात. मिशेल या मॅकमुद्रो संशोधन केंद्रात काम करतात. सध्या त्या हिमनगांचा अभ्यास करत आहेत. \n\nआता अंटार्क्टिकात संशोधन करणं ही फक्त पुरुषांची मक्तेदारी राहिली नाही. त्याच बरोबर इतर क्षेत्रातही महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. \n\nया वर्षी पहिल्यांदाच भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेअंतर्गत असलेल्या दोन्ही संशोधन केंद्रांवर महिलांची उपस्थिती होती. \n\n\"तुम्ही जेव्हा एखाद्या ऐतिहासिक क्षणाच्या साक्षीदार असतात त्यावेळी तुम्हाला हे जाणवत नाही. पण थोडं मागं वळून पाहिलं तर तुमच्या लक्षात येतं की हा एक महत्त्वाचा क्षण होता,\" असं सेनगुप्ता यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nहे पाहिल का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्ट्रातल्या जनतेला गृहित धरून 'मी परत येईन', 'मी परत येईन', असं जे करत होते त्यांचं स्वप्न पूर्ण झालं नाही म्हणून भगवा अशुद्ध झाला का? आमचा भगवा हा हिंदुत्चाचा भगवा आहे आणि तो कायम राहणार.\"\n\nदरम्यान, आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, असं शिवसेना म्हणत असली तरी सत्तेच्या मोहापायी त्यांनी हिंदुत्वाला तिलांजली दिलं, असं भाजप नेते अतुल भातखळकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे. \n\nभातखळकर यांनी म्हटलं, \"त्यांनी सावरकरांचा अपमान सहन केला. सावरकरांवर अत्यंत अभद्र भाषेत लेख लिहिणाऱ्या काँग्रेसच्या मुखपत्र... उर्वरित लेख लिहा:","targets":"नही भाजपनं शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. \n\n छट पूजेच्या निमित्तानेही भाजपने शिवसेना हिंदुविरोधी झाल्याची टीका केली होती. समुद्र किनाऱ्यावर छट पूजा करू द्यावी, अशी परवानगी भाजपने मागितली होती. मात्र, छटपुजेला अवघे दोन दिवस उरले असताना छट पूजा समुद्रावर नाही तर कृत्रिम तलावात करा, अशी सूचना मुंबई महापालिकेने केली होती. \n\nयावरून राज्य सरकारवर टीका करत अतुल भातखळकरांनी म्हटलं होतं, \"शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने छटपूजेसाठी परवानगी नाकारली आणि शहाजोगपणचा सल्ला देत कृत्रिम तलावात पूजा करू शकता, असं अवघ्या दोन दिवस आधी सांगतात. यावरूनच यांना छट पूजा करू द्यायची नव्हती, हे यावरून सिद्ध होतं. मंदिरं सर्वात शेवटी उघडली. यावरूनच राज्य सरकार आणि शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महापालिका हिंदू समाजाच्या विरोधात काम करत आहे का, अशी शंका येण्यास वाव आहे.\"\n\nमुंबई महापालिका निवडणुकीत हिंदू कार्ड चालेल?\n\nशिवसेनेला हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून कोंडीत पकडण्याची भाजपची राजकीय खेळी आहे. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने त्याचा कितपत फायदा होईल? \n\nहिंदुत्वाच्या मुद्यावरून ही निवडणूक होईल?\n\nबीबसीशी बोलताना पत्रकार संदीप आचार्य यांनी म्हटलं, \"भाजप मराठी आणि हिंदुत्त्व हे दोन्ही कार्ड खेळण्याचा प्रयत्न करणार आणि म्हणूनच शिवसेनेच्या भगव्याचा रंग कसा फिका झाला आहे, हे सांगायला त्यांनी सुरुवात केली आहे. मंदिरं खुली करा, छट पूजा, घंटा वाजवणे हे सगळं त्यातूनच आलेलं आहे. मात्र, आता सगळी गणितं बदलली आहेत. मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर उत्तर भारतीय मतं यांच्या बाजूने येऊ शकतात. \n\nगेल्या निवडणुकीत मुस्लीम मतं समजावादी पक्ष आणि एमआयएमला गेली होती. मात्र, आगामी निवडणुकीत ही मतं हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरून भाजपला धडा शिकवण्यासाठी कदाचित शिवसेनेला मिळू शकतात. म्हणजे ते काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करतील. मात्र, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की निवडणुकीला अजून दीड वर्ष आहे. त्यामुळे तेव्हा काय होईल, हे आताच सांगता येणार नाही.\"\n\nराज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.\n\nमुंबईतली गुजराती आणि मारवाडी ही भाजपची पारंपरिक मतं आहेत. ती शिवसेनेला मिळणं जवळजवळ अशक्य आहेत. मात्र, मुंबईत 20 लाख उत्तर भारतीय, जवळपास 20-25 लाख मुस्लीम आहेत. उत्तर भारतीयांमधली मतं भााजपकडे जातील की..."} {"inputs":"...्ट्रीय बाजारात असलेल्या इंधनाच्या मागणीच्या तुलनेत हे प्रमाण एक तृतीआंश एवढंच आहे. बाजाराच्या अंदाजानुसार दररोज किमान तीन कोटी बॅरल कमी उत्पादन घ्यायला हवं. तेव्हाच मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल साधू शकेल आणि तेलाचे दर सामान्य होतील.\"\n\nआता प्रश्न असा आहे की भारत या परिस्थितीचा फायदा का घेत नाही? यावर नरेंद्र तनेजा सांगतात, \"कच्च्या तेलाच्या किंमती भारतासाठी गिफ्टप्रमाणे आहे. मात्र, भारताकडे इंधन साठवणुकीची क्षमता नसल्याने याचा फायदा आपल्याला घेता येत नाही.\"\n\n'भारतात 2004 सालचे दर असावे'\n\nकाँग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"मान्य परिस्थितीत भारतात दररोज 46 ते 50 लाख बॅरेल इंधनविक्री होते. मात्र, कोव्हिड-19 संकटामुळे भारतात इंधनाचा वापर जवळपास 30 टक्क्यांनी घसरल्याचा भारतीय ऑईल मार्केटचा अंदाज आहे. \n\nसरकारी आकडेवारीनुसार भारत जवळपास 85 टक्के कच्चं तेल आयात करतो. अशावेळी जेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती खूप कमी झाल्या आहेत, तेव्हा इंधनाचे दर कमी करून त्याचा थेट फायदा ग्राहकांना का देऊ नये?\n\nयावर उत्तर देताना नरेंद्र तनेजा म्हणतात, \"भारतातल्या इंधनाच्या किमतीत जवळपास 50 टक्के कर असतो. भारतात तेलाची मागणी घसरल्याने सरकारला मिळणारा करही कमी झाला आहे.\"\n\n\"दुसरी बाब अशी की तेलाच्या किमती कोरोना संकटामुळे घसरल्या आहेत. मात्र, इतर कुठल्या कारणामुळेही तेलाच्या किंमती गडगडल्या असत्या तरीही इंधन स्वस्त दरात देणं शक्य झालं नसतं. कारण भारतात पर्यावरणावर होणारा परिणामही महत्त्वाचा आहे.\"\n\nतनेजा म्हणतात, \"आखाती देशात राहणाऱ्या जवळपास 80 लाख भारतीयांचा रोजगारही तेल बाजारावर अवलंबून आहे. त्यामुळे सरकारला त्यांचीही काळजी आहे. सर्वच आखाती देशांची अर्थव्यवस्था तेलावर आधारित आहे. तेलाचे दर कमी झाल्याने तिथे कंपन्या बंद पडणे, बेरोजगारी आणि अर्थव्यवस्थेत मंदीची शक्यता आहे. याचा परिणाम स्वाभाविकपणे तिथे असणाऱ्या भारतीयांवर होईल. इतकंच नाही तर या देशात भारतातून होणाऱ्या निर्यातीवरही परिणाम होईल. त्यामुळे जगाची अर्थव्यवस्था सुरळीत असणं, आखाती देशांची अर्थव्यवस्था सुरळीत असणं, भारतासाठीही गरजेचं आहे.\"\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्ण झाली नव्हती, असं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे. त्यांनी वेळोवेळी या प्रकल्पाविषयी आपले आक्षेप नोंदवले आहेत. \n\n2017 मध्ये या प्रकल्पाला कोस्टल रेग्युलेशन झोन किंवा CRZ परवाना मिळाला. भारतात समुद्रामध्ये किंवा किनाऱ्याजवळील (कोस्टल रेग्युलेशन झोन किंवा CRZ) परिसरात कुठलंही बांधकाम सहज करता येत नाही. पण 2018 साली CRZ चे नियम शिथिल करण्यात आले. \n\nत्यामुळे CRZ मध्ये येणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामासाठी पर्यावरण खात्याची मंजुरी मिळणं शक्य झालं. त्याच सुमारास म्हणजे डिसेंबर 2018 मध्ये कोस्टल ... उर्वरित लेख लिहा:","targets":". पण भरावकामामुळे वरळी परिसरातील मासेमारीवर आधीच वाईट परिणाम झाला आहे. या याचिकेवर अंतिम सुनावणी अजून बाकी असतानाच भराव काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळं आधीच न भरून येणारं नुकसान झालं आहे.\" असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nया कामांचा परिणाम परिसरातील सागरी प्रवाहावर आणि मासेमारीवर होत असल्याचं कोळी समाजाचं म्हणणं आहे. \n\n हिरालाल वाडकर सांगतात की, \"पूर्वी समुद्रात गेल्यावर जवळच भरपूर प्रमाणात मासे मिळायचे, आता तसं होत नाही. दक्षिण मुंबईत तर आता या कामामुळे बारीक मासे मिळतच नाहीयेत. त्यामुळे आमची उपासमारीची वेळ आली आहे.\" \n\nमुंबई महापालिकेचं म्हणणं काय आहे?\n\nमुंबईतलं पावसाचं पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजवर या भरावकामांचा परिणाम झाला असल्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. \n\nयाविषयी आम्ही मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि या प्रकल्पाचं काम पाहणाऱ्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, पण त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र याच मुद्द्यावर काही दिवसांपूर्वी मिड डे या वृत्तपत्राशी बोलताना चहल म्हणले होते, \"मी याच्याशी सहमत नाही. पण तरीही आम्ही तपास करू. कुठलाही वैज्ञानिक अभ्यास किंवा पुरावा नसताना अशी विधानं करणं योग्य नाही.\" \n\n \"भविष्यातल्या मुंबईविषयी चिंता\" \n\n मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील किनाऱ्यावरही या प्रकल्पाचा परिणाम होत असल्याची भीती तिथले कोळी बांधव व्यक्त करतात. \n\n वांद्रे, खारदांडा, जुहू, वर्सोवा या भागात कोळीवाडे असून ही मुंबईची मूळ गावठाणं आहेत. कोस्टल रोडला जोडणारा प्रस्तावित वांद्रे वर्सोवा सी-लिंकचा परिणाम तिथल्या किनाऱ्यांवर आणि मासेमारीवर होईल असं त्यांना वाटतं तसंच या प्रकल्पाविषयी आपल्याला अंधारात ठेवलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. \n\nखारदांडा कोळीवाडा गावठाण संघाचे भाग्यवान खोपटे या प्रकल्पाविरोधातील याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत. ते सांगतात की अजून कुठलेही ना हरकत प्रमाणपत्र खारदांडा कोळीवाड्याला दाखवलेलं नाही. \n\n\"लॉकडाऊनच्या काळात आम्हाला काम करण्यास मनाई होती, पण या प्रकल्पासाठीची कामं सुरू होती. इथे तिवराची झाडं तोडली आहेत, तर आता मासे प्रजनन कसे करतील. पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय आणि मुंबईसाठी हे घातक आहे\n\n ज्येष्ठ नगररचानाकर चंद्रशेखर प्रभू या प्रकल्पासंदर्भात सुरुवातीचा अहवाल सादर करणाऱ्या समितीवर होते. \n\nत्यांच्या मते भविष्याचा विचार करता मुंबईला कोस्टल रोड आवश्यक आहे, पण..."} {"inputs":"...्ण स्वातंत्र्याच्या दृष्टीनं निर्णायक हालचाली सुरू झाल्या. 'चले जाव' आंदोलनामुळं ते मिळालं, की अन्य कारणं होती यावर आजपर्यंत अनेक चर्चा झाल्या आहेत. पण तो सत्तांतरासाठी निर्णायक घाव होता हे नक्की. \n\nत्याच वेळेस युरोप आणि जगाचा बहुतांश भाग दुस-या महायुद्धाच्या खाईत होता. ब्रिटिश साम्राज्यासमोर ते आव्हान होतं. त्याकाळात हे आंदोलन सुरू झालं. 'हिंदुमहासभे'सारख्या उजव्या विचारधारांनी, कम्युनिस्ट पक्षासारख्या डाव्या विचारधारांनी या आंदोलनात भाग घेतला नव्हता. कॉंग्रेसअंतर्गतही मतभेद होते. पण तरीही गांध... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुकारण्याचं आवाहन त्यांनी केलं. पोलीस आणि सैन्यालाही हे आवाहन होतं. \n\nइंदिरा आणि त्यांचे समर्थक या सगळ्याला कटकारस्थान म्हणत होते. या अराजकसदृश स्थितीचा शेवट 1975 मध्ये न्यायालयीन लढाईत अलाहाबाद न्यायालयाने इंदिरांची निवडणूक रद्द ठरवण्यात झाला आणि इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर केली. \n\nशासक आणि आंदोलनं यांच्या संघर्षाचं जेव्हा टोक गाठलं जातं तेव्हा स्थिरस्थावर झालेल्या लोकशाहीतही काय घडू शकतं याचं हे उदाहरण होतं. लोकशाहीनं, त्यातल्या संविधानानं दिलेले अधिकार अदृश्य होतात, विरोध संपतो. अनेक राजकीय विरोधक आणि अराजकीय विरोधकही तुरुंगात गेले. \n\nजेव्हा 1977 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली आणि देशात पुन्हा निवडणुका झाल्या, तेव्हा ज्याचं भाकित वर्तवलं गेलं होतं, ते घडलं. सत्तांतर झालं. स्वत: इंदिरा गांधी निवडणूक हरल्या. जनता पक्षाचं सरकार आलं. नवनिर्माण आंदोलनानं अशा प्रकारे एक नवा राजकीय प्रयोग भारताच्या भूमीवर प्रत्यक्षात आणला. \n\nरामजन्मभूमी आंदोलन आणि भाजपची सत्तेपर्यंत झेप \n\nस्वातंत्र्योत्तर भारतातलं हे असं आंदोलन आहे ज्याला धार्मिक भावनेचा रंग आहे, पण त्यानं राजकारणाचा प्रवाह असा बदलला की गेली किमान तीन दशकं त्याचा निवडणुकीवर थेट परिणाम होतो आहे. \n\nअयोध्येतल्या राममंदिर आणि बाबरी मशिदीच्या न्यायालयीन वादाला पूर्णविराम मिळाला आहे, जमिनीचं वाटप झालं आहे, मंदिराचं भूमिपूजनही झालं आहे, पण या आंदोलनाचा राजकीय परिणाम संपेल असं कोणीही म्हणणार नाही. \n\nसोळाव्या शतकापासून भारताच्या इतिहासात वाद होता. अयोध्येत रामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला अशी भावना हिंदू धर्मियांची आहे तिथं 1528 मध्ये बाबरी मशीद उभारल्याचा हा वाद होता. तेव्हा, त्यानंतरच्या ब्रिटिशकाळात, स्वातंत्र्यानंतरच्या नव्या भारतात सामाजिक, धार्मिक, न्यायालयीन पातळीवर हा वाद वारंवार वर येत राहिला गेला आणि तत्कालिन नेतृत्वानं तो वेगवेगळ्या प्रकारे शांत ठेवला. \n\n16व्या शतकात बांधलेली ही मशीद जी 6 डिसेंबर 1992 ला पाडण्यात आली होती.\n\nपण 1984 मध्ये जेव्हा विश्व हिंदू परिषदेनं अयोध्येत राममंदिर उभारणीसाठी आंदोलन सुरु केलं,तेव्हा हा वाद नव्यानं पुन्हा वर आला. याला रामजन्मभूमी आंदोलन म्हटलं जातं. \n\n'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' परिवारातल्या अनेक संस्था त्यात सहभागी झाल्या, विविध हिंदू संघटनाही होत्या. तोपर्यंत 'जनसंघ' जाऊन 'भारतीय जनता पक्षा'ची स्थापना झाली होती. देशात..."} {"inputs":"...्णय घेतला हे आजचं सत्य आहे. आमचं तीन पक्षाचं सरकार चाललंय हे देवेंद्र फडणवीस यांनी आता स्वीकारलं पाहिजे. याआधीच्या गोष्टींमध्ये कोणाला रस नाही'. \n\nयाव्यतिरिक्त अन्य प्रश्नांवर नवाब मलिक यांनी बोलणं टाळलं. \n\nमहाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर शरद पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्र एकत्रितपणे सत्ता स्थापनेची ऑफर मोदींनी आम्हाला दिली होती पण नम्रपणे मी ती नाकारल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या बोलण्यात विसंगती जाणवतेय.\n\n ही विसंगती असली तरीही... उर्वरित लेख लिहा:","targets":"अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे नेते यावर बोलायला नकार देतायत. जर खुलासा करायचा असेल तर स्वतः शरद पवारच करतील असं सांगितलं जातं आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्णवाहिका, स्ट्रेचर समाजातल्या विशिष्ठ वर्णाच्या आणि प्रस्थापित वर्गासाठी प्राधान्याने मिळत. गावात आणि गावकुसाबाहेर असणाऱ्या दलित वस्तीत कशी पोहचणार हा प्रश्न होता. \n\nतत्कालीन परिस्थितीत जातींमध्ये भेदाभेद, अस्पृश्यता असताना वाडी वस्तीत उपचार पोहचणं दुरापस्त होतं. अशा परिस्थितीत सावित्रीबाईंनी प्लेगच्या साथीमध्ये स्वतंत्रपणे तळागाळातल्या लोकांसाठी काम करायला सुरूवात केली.\n\nरुग्णसेवा करतानाच प्लेगची लागण \n\nसावित्रीबाईंनी पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाच्या महार समाजातल्या प्लेगच्या पेशंटला वाचवल्याची... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा 775, 685 असे भयंकर आकडे आहेत. त्यावेळच्या पुण्यात एका दिवसात नऊशे माणसं मरण पावली असतील तर किती हाहाकार माजला असेल, याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. नगरपालिकेच्या रेकॉर्ड्समध्ये दिड-दोन महिन्यांच्या काळात अशाच आकड्यांच्या नोंदी सापडतात. \n\nत्या काळात माध्यमांची अस्पृश्यताही ठळकपणे दिसते. लोकमान्य टिळकांच्या केसरीने तर सावित्रीबाई फुले यांच्या निधनाची साधी बातमीही छापली नाही. खरंतर टिळक आणि आगरकरांना पहिल्यांदा तुरुंगवास झाला होता तेव्हा महात्मा फुल्यांनी दहा हजार रुपयांचा जामीन दिला होता, याची नोंद आहे. पण स्वातंत्र्यलढ्याच्या पुढील काळात टिळकांनी महात्मा फुले यांना अनुल्लेखाने इतकं टाळलं, की केसरीमध्ये महात्मा फुल्यांच्या निधनाची बातमीही सापडत नाही. \n\nसाहजिकच सावित्रीबाईंचा अनुल्लेख ओघानेच आला. पण केसरीने बातमी दिली नसली तरी दीनबंधू वर्तमानपत्राने दिली होती. बहुजन समाजात जनजागृतीच्या उद्देशाने दीनबंधू हे मराठी वर्तमानपत्र निघत असे. मराठी वर्तमानपत्रांमध्ये काय छापून येतंय याचा सारांश ब्रिटीश गव्हर्नरला पाठवला जाई. त्यात दीनबंधूच्या बातमीचा उल्लेख सापडतो.\n\nमाध्यमांनीच नव्हे तर त्यावेळच्या प्रस्थापित समाजाने आणि नेत्यांनीही सावित्रीबाईंच्या योगदानाची उपेक्षा केलेली दिसते.\n\nपुढे 1905 मध्ये पुन्हा प्लेगच्या साथीने पसरायला सुरुवात केली. त्यावेळीही फुल्यांचा मुलगा डॉक्टर यशवंत आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करायला उतरले. या जीवघेण्या आजारात त्यांना प्लेगची बाधा झाली आणि त्यातच 13 ऑक्टोबर 1905 या दिवशी त्यांच्यावर मृत्यू ओढवला.\n\n१८९६—१९१७ या काळात एकट्या भारतात ९८,४१,३९६ लोक या साथीच्या रोगाला बळी पडले. १९०७ मध्ये एकूण मृत्युसंख्या १३,१५,८९२ होती, ती १९५२ मध्ये १,००७ वर आली. (मराठी विश्वकोश)\n\n(डॉ. हरी नरके हे लेखक आणि फुले यांचे विचार, साहित्य तसंच चळवळीचे अभ्यासक आहेत. वरील लेखाचे शब्दांकन आणि संपादन बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता धुळप यांनी केले आहे)\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्णांच्या RT-PCR टेस्ट निगेटिव्ह आल्या. रुग्ण लवकर बरा होण्याची शक्यता या औषधाने वाढते,\" असं डॉ. भोंडवे म्हणतात. \n\nDRDO ने तयार केलेल्या 2-DG औषधाचं लोकार्पण करताना केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले, \"कोरोनाविरोधी लढाईत हे औषध एक गेम चेंजर ठरू शकतं. या औषधामुळे रुग्णांची ऑक्सिजनची गज कमी होते.\"\n\nकोरोनासंसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची ऑक्सिजनची मागणी प्रचंड वाढली. यामुळे देशात ऑक्सिजन संकट गडद झालं. दिल्लीत रुग्ण ऑक्सिजनच्या एका थेंबासाठी व्याकूळ झाले होते. तर, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश... उर्वरित लेख लिहा:","targets":"मध्ये औषध महानियंत्रकांनी 2-DG च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला मंजूरी दिली. दुसऱ्या टप्प्यातील चाचणी 6 रुग्णालयांमध्ये करण्यात आली होती.\n\nतर, नोव्हेंबर 2020 मध्ये या औषधाची तिसरी चाचणी दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, पश्चिमबंगाल, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि तामिळनाडूतील 27 रुग्णालयांमध्ये करण्यात आली.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्णालय\n\nअशा घटना टाळण्यासाठी 'हे' करता येईल\n\nयाबाबत बीबीसीशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्टृचे अध्यक्ष डॅा अविनाश भोंडवे सांगतात राज्य सरकारने तीन महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. \n\n\"अनेकवेळा सरकारी रुग्णालयांमध्ये उपकरणांच्या किंमतींवर तडजोड केली जाते. याचा थेट परिणाम अत्याधुनिक उपकरणांच्या दर्जावर फरक पडतो. ही उपकरणं थेट रुग्णांच्या जीवाशी संबंधित असतात. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे\" असं डॅा भोंडवे पुढे म्हणाले.\n\nभंडाऱ्यातील घटना हृदयद्रावक - पंतप्रधान मोदी\n\nभंडाऱ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्तव्यानंतर राज्यात एकच राजकीय खळबळ उडाली. पवार यांनी इतकं कठोर वक्तव्य करण्यामागे काय कारण आहे, याबाबत उलटसुलट चर्चा रंगली.\n\nत्याच दिवशी संध्याकाळी स्वतः अजित पवार यांनी त्यांची भेट घेतली होती. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 13 ऑगस्टला पार्थ पवार हे शरद पवार यांना भेटण्यासाठी सिल्व्हर ओकवर गेले. हा वाद मिटवण्यासाठी पवार कुटुंबीयांनी एक बैठक आयोजित केली होती आणि हा वाद मागे पडला. पण त्या बैठकीत काय चर्चा झाली, ते स्पष्टपणे बाहेर येऊ शकलं नव्हतं. \n\nदरम्यान, 19 ऑगस्ट रोजी सुशांत प्रकरण सीबीआयकडे देण्यात आल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेल्या वादानंतर पार्थ यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षासुद्धा समोर आल्या आहेत. \n\nअद्यैत मेहता सांगतात, \"पार्थ पवार यांच्या मनात लोकसभेच्या पराभवाची सल अजूनही आहे. दुसरीकडे, रोहित पवार विधानसभेत गेले. त्यामुळे त्यांच्यावर फोकस असणं स्वाभाविक आहे. अशा स्थितीत पार्थ यांनाही राजकीय कारकिर्दीला पुढे न्यायचं आहे. त्यामुळे त्यांनी गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येतं. कोणत्याही स्थितीत आपण मागे पडलो, असं त्यांना होऊ द्यायचं नाही.\" \n\nपार्थ यांना अजित पवारांचा पाठिंबा?\n\nपार्थ पवार गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रिय होण्याचा प्रयत्न करत आहेत, हे आपण समजून घेतलं. पण त्यासाठी त्यांनी अनेकवेळा पक्षविरोधी भूमिका घेतली, हे वास्तव आहे. \n\nत्यांची भूमिका पक्षविरोधी असूनसुद्धा वडील अजित पवार यांनी त्यांना समजावून सांगितलं नसेल का? उपमुख्यमंत्री असल्यामुळे जी भूमिका, जी नाराजी अजित पवारांना व्यक्त करता येत नाहीये, ती पार्थ पवारांच्या निमित्ताने व्यक्त होत आहे का? \n\nपार्थ यांनी गेल्या काही दिवसांत घेतलेल्या भूमिका पाहता, ते आतल्या आवाजाला महत्त्व देत आहेत. पार्थ पवार यांची वाटचाल 'सत्यमेव जयते'च्या दिशेने सुरू आहे, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. \n\nया सगळ्याचा अर्थ काय असू शकतो? \n\n\"भाजप फक्त या मुद्द्याला हवा देण्याचा प्रयत्न करत आहे. पवार कुटुंबीयातील वाद चव्हाट्यावर आला, तर भाजपसाठी ते चांगलंच आहे. पण अजित पवारसुद्धा पार्थच्या भूमिकेविषयी मौन बाळगून असतात, हे आपण लक्षात घ्यायला हवं,\" असं मेहता यांना वाटतं. \n\nपार्थ यांच्या भूमिकेवरून अशी परिस्थिती आधीही निर्माण झाली होती.\n\n\"पार्थच्या निमित्ताने अजित पवार हे भाजपला समांतर भूमिका घेऊन काय प्रतिक्रिया येऊ शकतात हे निश्चितच जोखून पाहू शकतात,\" असं मत 'चेकमेट' या पुस्तकाचे लेखक सुधीर सूर्यवंशी यांनी त्यावेळी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं होतं.\n\nसूर्यवंशी सांगतात, \"अजित पवार हे आपल्या मुलाचं राजकीय करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसभा निवडणुकीत पार्थ यांच्या पराभवानंतर आता त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील आहेत. 'पार्थ यांचे ट्वीट ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. मात्र, त्यांना पक्षासोबत घेऊन जायचं असेल तर त्यांना काहीतरी जबाबदारी द्यायला हवी, विधान परिषदेची उमेदवारी द्यायला हवी, अशी..."} {"inputs":"...्ती संकुचितआहे. धर्माचा वाढता प्रभाव पाहाता आम्हाला आमचं रिलेशनशिप सांगण्याची भीती वाटते. LGBT हक्क हा विषय फक्त मोठ्यामोठ्या शहरांपुरताच मर्यादित आहे. मी माझ्या ऑफिसमध्ये माझी खरी ओळख सांगितल्यानंतर मला टार्गेट केलं गेलं. टिंगल उडवली गेली. शेवटी मला जॉब बदलावा लागला,\" राघव सांगतो. \n\nराघवचा जोडीदार एका खूप मोठ्या हुद्द्यावर काम करतो, त्यांच्या हाताखाली काही लोक काम करतात. म्हणून त्याने त्याचं पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ पूर्णपणे वेगळं ठेवलंय. \n\nट्रान्सजेंडर आणि गे मधला बेसिक फरक लेकांना कळत नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"्ध होईल ते त्याच्याकडून मागण्यात आलं. \n\nप्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमात समलैंगिक संबंधांची माहिती\n\n\"मला आम्ही एकत्र असल्याचा पुरावा देता आला नाही. हाच माझा पार्टनर आहे हे मला सिद्ध करता आलं नाही. भारतात तसे कायदेच नाहीत किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारचं एकत्र रजिस्ट्रेशन दाखवता आलं नाही, परिणामी मला त्यांना नाही सांगावं लागलं,\" इंद्रजीत सांगतो. \n\nभारतात समलिंगी लग्नांचं रजिस्ट्रेशन करणं शक्य नसल्यामुळे आम्हाला लग्न करता येत नाहीये आणि लग्न केलं तरीसुद्धा रजिस्ट्रेशनसाठी वाट पाहावी लागेल असं वाटतं, असं तो पुढे सांगतो. \n\nपरिणामी आता इंद्रजीत परदेशात जाऊन सेटल होण्याचा विचार करत आहे. त्याच्यामागे फक्त सामाजिकच नाही तर भावनिक कारणही असल्याचं तो सागंतो. \n\nइंद्रजित घोरपडे\n\n\"तुमच्या नात्याला कादेशीर मान्यता नसल्याचा मानसिक त्रासही होतो. अनेकदा समाजात किंना नातेवाईकांमध्ये पार्टनरची ओळख बॉयफ्रेंड म्हणून सांगावी लागते. आमचं रिलेशनशिप त्याही पुढे सरकलेलं हे. ते फक्त बॉयफ्रेंड-बॉयफ्रेंड एवढंच नाहीये. त्यामुळे बॉयफ्रेंड सांगताना त्रास होतो. कारण बरेचदा बॉयफ्रेंड या संकल्पनेकडे सिरिअसली पाहिलं जात नाही. म्हणून मग आता आम्ही एकमेकांची ओळख पार्टनर म्हणून करून देतो,\" असं सांगून इंद्रजीत त्याच्या भावनांना वाट मोकळी करून देतो. \n\nहेट्रोसेक्शुयअल लोकांना स्पाऊस व्हिजा लगेच मिळतो. पण मला तो मिळवताना त्रास झाला. कुठल्याही रिलेशनशिपमध्ये मेडिकल इमर्जन्सी, प्रॉपर्टी आणि इतर विषय असताच इथंही ते आहेच. पण माझ्या करिअरमध्ये याचा मोठा रोडब्लॉक होत आहे. बऱ्याच संधी सोडाव्या लागल्या आहेत. नाहीतर 2 वर्षांपूर्वीच आम्ही आर्यलंडमध्ये राहायला गेलो असतो, इंद्रजित त्याची खंत व्यक्त करतो. \n\n'माझ्या बहिणी असा गैरफायदा घेतात'\n\nमुंबईत राहणारे दीप आता 54 वर्षांचे आहेत. ते आधी एक अॅड फिल्म मेकर होते. त्यांनी युनिसेफसारख्या संस्थांसाठी काम केलंय. पण आपल्याला उभ्या आयुष्यात कधीच लग्न करता आलं नाही याची त्यांना खंत आहे. \n\nखरंतर त्यांना लग्न करायचं होतं. पण, परिस्थितीनं त्यांना साथ दिली नसल्याचं त्यांचं म्हणण आहे. ते गे आणि त्यातही सिंगल असल्याचा गैरफायदा त्यांचे भावडं खूप उचलत असल्याचं ते सांगतात. \n\nदीप यांची कहाणी त्यांचाच शब्दांत वाचा,\n\n\"सुरुवातीला मला स्वतःवर संशय होता. स्वतःला स्वीकारण्यातच माझा बराच वेळ गेला. पण ज्यावेळी मी स्वतःला स्वीकारलं तेव्हा..."} {"inputs":"...्तीत जास्त महिला न्यायाधीश यायला हव्या होत्या. मुळात जर आपली लोकसंख्या 50:50 स्त्री-पुरुष अशी असेल तर त्याचं प्रतिबिंब न्यायव्यवस्थेतही पडायला हवंच ना.\"\n\nनिवृत्त न्यायाधीश सुजाता मनोहर आधी केरळ हायकोर्टात मुख्य न्यायाधीश होत्या आणि नंतर त्यांची नियुक्ती सुप्रीम कोर्टाच्या न्यायधीश म्हणून झाली होती. त्यांच्या मते वरिष्ठ कोर्टांमध्ये महिला न्यायधीशांची संख्या इतकी कमी का याचा खोलात जाऊन विचार व्हायला हवा.\n\nत्या म्हणतात, \"मुळात हे एक कधीही न संपणार दुष्टचक्र आहे. एकतर हायकोर्टांमध्ये दीर्घकाळ प्रॅक... उर्वरित लेख लिहा:","targets":"काय बोलायचं ते. पण कृती करायची वेळ येते कोणीच पुढाकार घेत नाही. मी एक उदाहरण देते, न्या. मुकुंदम शर्मा, न्या. संजय किशन कौल आणि इतरही अनेक न्यायाधीश अनेकदा म्हणाले आहेत की आपल्या हायकोर्टांत अनेक उत्तम महिला प्रॅक्टीस करत आहेत. एकामागे एक न्यायधीश जाहीरपणे सांगतात की अनेक महिला हायकोर्टात न्यायधीश होण्यासाठी पात्र आहेत. मग त्यांचा विचार का केला जात नाही?\" त्या विचारतात.\n\nहायकोर्टाच्या न्यायाधीशांसाठी उमेदवारांची शिफारस करताना काय घडतं हेही त्या सविस्तर सांगतात. \"मी तुम्हाला ठामपणे सांगू शकते की जेव्हा न्यायाधीशाच्या नियुक्तीसाठी उमेदवारांची शिफारस केली जाते तेव्हा जर 20 नावं पाठवली जात असतील तर फक्त 2 नावं महिलांची असतात. अगदीच उत्तम परिस्थितीत 4 नावं. महिला-पुरुषांमध्ये इतकी तफावत आहे की सरतेशेवटी महिला न्यायाधीशांची संख्या मर्यादितच राहाते.\"\n\nघरच्या कामामुळे महिला न्यायाधीश बनायला नाही म्हणतात का?\n\nसरन्यायाधीश बोबडे यांच्या एका वक्तव्यामुळे अनेक जणांनी भुवया उंचावल्या आहेत. न्या. बोबडे म्हणाले, \"हायकोर्टांच्या मुख्य न्यायधीशांनी अनेक महिलांना न्यायाधीश बनण्यासाठी आमंत्रित केलं. पण महिलाच नाही म्हणतात. त्यांचं म्हणणं असतं की आम्हाला घरच्या जबाबदाऱ्या आहेच. कोणाची मुलं 10 वी-12 वी ला असतात तर कोणाचं काय. वेगवेगळ्या हायकोर्टांच्या मुख्य न्यायाधीशांनी मला हे सांगितलं आहे. या गोष्टींवर आपण चर्चा करू शकत नाही.\"\n\nमग असा प्रश्न उद्भवतो की महिला खरंच नाही म्हणतात का?\n\nसरन्यायाधीश शरद बोबडे\n\n\"मला माझ्या संपूर्ण कारकिर्दीत एकही अशी महिला भेटली नाही जी घरच्या जबाबदाऱ्या आहेत म्हणून हायकोर्टाची न्यायाधीश बनायला नाही म्हणेल,\" न्या मनोहर म्हणतात.\n\nपण सरन्यायाधीशांना कदाचित अशा महिला भेटल्या असतील. त्यांचा अनुभव वेगळा असेल अशी पुस्तीही त्या जोडतात.\n\nदुसऱ्या बाजूला पुरुषही वैयक्तिक कारणांमुळे न्यायाधीशपद स्वीकारायला नकार देतात याकडे शोभा लक्ष वेधतात.\n\n\"अमुक वकील नाही म्हणाला, तमुक वकील नाही म्हणाला अशा कथा मी कायमच ऐकत आलेय. मुळात मी ऐकलेल्या सगळ्या कथांमध्ये नाही म्हणणारे पुरुषच आहेत. तरीही हायकोर्टातले जवळपास सगळे न्यायाधीश पुरुष आहेत. प्रॉब्लेम काय आहे माहितेय का, मुळात 20 जागांसाठी तुम्ही शिफारसच 2 महिलांची करता. त्या दोघींपैकी एखादी काही कारणास्तव नाही म्हणते मग तुम्ही म्हणता की महिला घरच्या कामांमुळे नाही म्हणतात...."} {"inputs":"...्तीवर जप्तीची कारवाई केली. \n\nED ने भुजबळ कुटुंबीयांची २० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. आता भुजबळांच्या जप्त केलेल्या संपत्तीचा आकडा १७८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ED मधील अधिकाऱ्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असल्याचं लोकसत्ताच्या बातमीत म्हटलं आहे.\n\nमहाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी पुन्हा जामीनासाठी अर्ज केला होता. भुजबळांच्या जामीन अर्जावर या आठवड्यात न्यायालयात सुनावणी होणार आहे.\n\nयशवंत सिन्हा यांचं महाराष्ट्र सरका... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी भ्रष्टाचारविरोधी कायदा कमकुवत करण्याचे काम केले आहे. त्यांनी प्रत्येक राज्यात लोकायुक्त नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते पूर्ण केलेले नाही,\" असंही अण्णा हजारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्थविषयक घडामोडींचे ज्येष्ठ पत्रकार प्रिय रंजन दास म्हणतात, \"कोरोना विषाणुची साथ येण्याआधीसुद्धा आपली अर्थव्यवस्था डबघाईला जात होती. अर्थव्यवस्थेला धोरणात्मक पातळीवर पुनर्जीवित करण्याचे प्रयत्न सुरू होते. जागतिक आरोग्य संकट ओढावण्याआधीच मागणी कमी झाली होती.\"\n\n\n\nमात्र, कोव्हिड-19 मुळे होणारं आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी केंद्र सरकारने अनेक छोट्या आणि मध्यम स्वरुपाच्या उपाययोजना केल्या आहेत. \n\nमात्र, हे उपाय पुरेसे नसल्याचं तज्ज्ञ सांगतात. अमेरिकेने 200 अब्ज डॉलरच्या पॅकेजची घोषणा केली आहे. ही रक्क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुन्हा प्राण फुंकता येत नाही.\"\n\nमुंबईतल्या दलाल स्ट्रीटवरची एक मोठी कंपनी चुडीवाला सिक्योरिटीजचे अलोक चुडीवाला यांनाही हे पटतं. ते म्हणतात, \"मला वाटतं सरकारने अर्थव्यवस्थेला कमी आणि आरोग्य संकटाला अधिक प्राधान्य द्यायला हवं. यात थोडी जरी चूक झाली तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.\"\n\nप्रिय रंजन दास म्हणतात, \"संकट पुढे काय रुप घेईल, हे आत्ताच सांगता येत नाही. या संकटाची आर्थिक आणि ह्युमन कॉस्ट काय असेल, याची कल्पना कोणालचा नाही. सध्या तरी आपण यातून जातोय. कोरोनाने एक महासंकट उभं केलं आहे ज्यात प्राण वाचवणं हीच प्राथमिकता आहे.\"\n\nविवेक कौल यांचं मत जरा वेगळं आहे. ते म्हणतात, की सरकारने आपला प्राधान्यक्रम जरूर ठरवावा. मात्र, अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आरोग्य संकट टळण्याची वाट बघू नये. \n\nते पुढे म्हणतात, \"कुठलंच सरकार कोरोनाचा संसर्ग थांबण्याची वाट बघू शकत नाही. युद्ध एकाच आघाडीवर लढता येत नाही. आरोग्य यंत्रणेवर तुम्ही आधी काम सुरू केलं, हे योग्यच आहे. मात्र, अर्थव्यवस्थेकडेही आत्ताच लक्ष देणं गरजेचं आहे.\"\n\n\"आज आपण स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या संकटाचा सामना करतोय आणि अशा अभूतपूर्व काळात अभूतपूर्व कृती आराखड्याची गरज आहे,\" यावर सर्वच जाणकारांचं एकमत आहे. \n\nमात्र, सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार उद्योजक, व्यापारी, बँकर, अर्थतज्ज्ञ, शेअर बाजारातील गुंतवणूकदार अशा अनेकांनी पीएमओला अनेक उपाय सुचवले आहेत. \n\nआतापर्यंत सरकारने जी आर्थिक पावलं उचलली ती फार मोठी नाही. त्यामुळे सरकार एखादी मोठी घोषणा करू शकते, असं प्रिय रंजन दास यांनाही वाटतं. ते म्हणतात, \"हे (1.7 लाख कोटी रुपयांची घोषणा) आर्थिक पॅकेज नाही. हे एक रिलीफ पॅकेज आहे. एखाद्या नैसर्गिक आपत्तीवेळी देतात तसं. समाजातील सर्वात तळाच्या लोकांसाठी हे पॅकेज आहे. हे पॅकेज त्या लोकांसाठी आहे ज्यांच्यावर कोरोनाच्या आधी उपासमारीने मरण्याची वेळ येऊ शकते.\"\n\nआजच्या घडीला अर्थव्यवस्थेचं प्रत्येक क्षेत्र कोलमडलेलं आहे. पर्यटन क्षेत्र, सेवा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, हवाई वाहतूक क्षेत्र, कृषी क्षेत्र, सर्वांची परिस्थिती कठीण आहे. शिवाय शेअर बाजार आणि आर्थिक क्षेत्रही कमकुवत आहे. त्यामुळे मोदी सरकारला आधी सर्वच क्षेत्रांना मदत करावी लागेल, असं प्रिय रंजन दास म्हणतात. दुसऱ्या टप्प्यात कमकुवत आणि आजारी क्षेत्रांवर वेगवेगळ्या पद्धतीने लक्ष द्यावं लागेल. \n\nसंभाव्य..."} {"inputs":"...्थान?\n\nभूटान आणि भारत दक्षिण आशियातले सर्वात जवळचे मित्र मानले जातात. \n\nजाणकारांच्या मते भूतानसंबंधी चीनचा सीमावाद भारताच्या स्ट्रेटेजिक हितसंबंधांना बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न असू शकतो. \n\nभारताचे भूतानमधले माजी राजदूत पवन वर्मा यांच्या मते, \"भूतानवर दबाव टाकण्याचा चीनचा प्रयत्न आहे. भारत-भूतान आणि चीन यांच्या सीमेवर एक ट्राय-जंक्शन तयार होतं. त्यामुळे चीनला याची पूर्ण कल्पना आहे की भूतानबरोबर सीमा निश्चित केल्यास त्याचा भारताच्या स्ट्रेटेजिक हितसंबंधांवर परिणाम होईल.\"\n\nपवन वर्मा यांच्या मते फार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ुख यांचा पहिला परराष्ट्र दौरा हा भूतानचा असतो. यावरूनच भारताच्या दृष्टीने भूतान किती महत्त्वाचा आहे, हे स्पष्ट होतं.\n\nपवन वर्मा सांगतात, \"नकाशावर भूतानचं भौगोलिक स्थान बघूनच भूतान भारतासाठी का महत्त्वाचा आहे, हे लक्षात येतं. आपल्या सुरक्षेसाठी आणि सामरिकदृष्ट्या भूतानशी संबंध कायम ठेवणं, अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि याच कारणामुळे भारताचे जगात सर्वात चांगले संबंध भूतानशी आहेत.\"\n\nभारताची भूतानला लागून 605 किमी सीमा आहे. त्यामुळे भूतानचं भारताच्या दृष्टीने सामरिक महत्त्व तर आहेच. शिवाय, भारत आणि भूतान यांच्यातले व्यापारी संबंधही दृढ आहेत. 2018 साली दोन्ही देशांमध्ये 9228 कोटी रुपयांचा द्विपक्षीय व्यापाार झाला होता. \n\nभूतान भारतासाठी एक मुख्य जलविद्युत ऊर्जेचा स्रोतही आहे. शिवाय, भारताच्या सहकार्याने भूतानमध्ये अनेक योजनांवर काम सुरू आहे. \n\nतर दुसरीकडे भूतान आणि चीन यांच्यात राजनयिक संबंधदेखील नाहीत. \n\nपवन वर्मा सांगतात, \"चीनसाठी भूतान महत्त्वाचा आहे कारण चीनने भूटानमध्ये वर्चस्व प्रस्थापित केलं तर तो भारताच्या सीमेच्या अधिक जवळ येईल. याशिवाय भारत-भूतान आणि चीन यांच्यात काही ठिकाणं अशी आहेत की तिथे जर चीन पोहोचला तर तो 'चिकन-नेक'च्या (ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यांना जोडणारा चिंचोळा पट्टा) अगदी जवळ येईल. यामुळे भारतावर निश्चितपणे दबाव निर्माण होईल. म्हणूनच एकतर दबाव टाकून किंवा प्रलोभन देऊन भूतानला आपल्याकडे वळवण्याचा चीनचा कायम प्रयत्न असतो.\"\n\nपवन वर्मा यांच्या मते भूतानने चीनशी संबंध प्रस्थापित करावे, यासाठी याआधीही चीनचे प्रयत्न सुरू होते आणि यापुढे चीन तसे प्रयत्न करेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा."} {"inputs":"...्थाना या दोघांनाही सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं. दोन्ही अधिकाऱ्यांनी एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. वर्मा यांच्या जागी नागेश्वर राय यांना हंगामी संचालक नेमण्यात आलं आहे. \n\nसद्यपरिस्थिती काय आहे? : आलोक वर्मा यांनी स्वतःला सुट्टीवर पाठवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने सीव्हीसीला वर्मांविरोधातल्या आरोपांची चौकशी करून दोन आठवड्यात अहवाल सादर करायला सांगितलं आहे. या चौकशीच्या देखरेखीची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचे निवृ... उर्वरित लेख लिहा:","targets":"संस्थांची झीज तर इंदिरा गांधी यांच्या काळातच सुरू झाली होती. सध्याच्या परिस्थितीत सरकारने आधीच पावलं उचलणं योग्य नाही. अरुणजींनी (जेटली) यांनी म्हटलं आहे की सध्याचं सरकार कोणत्याच बाजूचं समर्थन करू शकत नाही.\"\n\nसीबीआयचे माजी अधिकारी नीरज कुमार यांचं म्हणणं आहे की या संस्थेचा गैरवापर आत्ताच होतोय, असं नाही. \n\nनीरज कुमार सांगतात, \"या संस्थेचा गैरवापर झाला आहे, असं सामान्य जनतेलाही वाटतं. हा गैरवापर केवळ याच सरकारने केला असं नाही. आधीच्या सरकारांनीदेखील केला आहे.\"\n\nमात्र 'गैरवापरा'चे आरोप केवळ सीबीआयवर नाही. काँग्रेस नेते आणि भाजप खासदार स्वामी सीव्हीसीवरदेखील प्रश्न उपस्थित करतात. \n\nकेंद्रीय दक्षता आयोग (CVC)\n\nसंस्थेचा परिचय : 1964 साली सीव्हीसीची स्थापना झाली. सरकारमधील भ्रष्टाचाराला आळा घालणं हा यामागचा उद्देश.\n\nकाय आहे वाद? : गेल्या काही काळापासून या संस्थेच्या भोवती वादाचा गराडा पडतोय. मुख्य आयुक्त के. व्ही. चौधरी यांच्या नियुक्तीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. मात्र कोर्टाने ती याचिका रद्द केली होती. तर सीबीआयच्या बाबतीत सीव्हीसी सरकारच्या मागेमागे करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. \n\nसद्यपरिस्थिती काय आहे? : रजेवर पाठवण्यात आलेले सीबीआय संचालक आलोक वर्मा यांच्यावरच्या चौकशीचा अहवाल दोन आठवड्यात सादर करावा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानने CVCला दिले आहेत. प्रसार माध्यमांच्या बातम्यांनुसार सीबीआयविषयी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मुख्य आयुक्त चौधरी म्हणाले, \"मी गोपनीयतेची शपथ घेतली आहे. मी कुणाशीही बोलू शकत नाही.\"\n\nCVCचे मुख्य आयुक्त के. व्ही. चौधरी\n\nमात्र काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन 'सीव्हीसी आणि सरकारवर संगनमत' केल्याचा आरोप केला आहे. \n\nकाँग्रेस नेते रणदीप सिंह सूरजेवाला यांचा दावा आहे की, \"चौधरी 23 ऑक्टोबरला डेन्मार्कला जाणार होते. त्यांनी आपला दौरा रद्द केला आणि रात्रीच्या वेळी सीव्हीसीमध्ये बैठक घेतली.\"\n\n'सीव्हीसीवर विश्वास नाही'\n\nसीव्हीसीकडून मिळणाऱ्या आदेशाची आधीच कल्पना असल्याने त्याच रात्री अकरा वाजताच्या सुमाराला सीबीआयचे सहसंचालक एम. नागेश्वर राव यांना सीबीआय मुख्यालयात पाठवण्यात आलं होतं, असा दावादेखील सूरजेवाला यांनी केला आहे.\n\nभाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामी सीव्हीसी चौकशीची देखरेख सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून करण्याच्या आदेशाचा संदर्भ देत म्हणतात, \"आपण..."} {"inputs":"...्थापित आणि धार्मिक अधिष्ठान घेऊन वावरणाऱ्या लोकांच्या मनात तुकारामांविषयी विषारी रसायन तयार झालं होतं, असं साळुंखे यांनी लिहिलं आहे.\n\nवेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा। येरांनी वाहावा भार माथां। \n\nवेद आणि पंडितांबद्दल तुकोबांनी हा अभंग रचला आणि वेदांवरील पारंपरिक मक्तेदारीला आव्हान दिलं. पुढे जाऊन वेदाचा अर्थ कळण्याचा अधिकार इतर जातीतील लोकांना, तसंच सर्व स्तरांतील स्त्रियांनाही आहे असं बजावलं. \n\nसकळ शास्त्रांचे सार। हें वेदांचे गव्हर। \n\nपाहतां विचार। हाचि करिती पुराणें।।\n\nब्राह्मण क्षत्रिय वैश्य शू... उर्वरित लेख लिहा:","targets":"यांनी तुकाराम महाराजांचे चरित्र लिहिले आहे. या पुस्तकात तुकारामांच्या प्रयाणाविषयी एक प्रकरण आहे. \n\nश्रीधरमहाराज लिहितात- 'इंद्रायणीकाठी तुकोबांचं कीर्तन सुरू होतं. त्यांनी सर्वांना 'आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर वैकुंठाला चला' असं सांगितलं. १४ टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले.सकळही माझी बोळवण करा । परतोनि घरा जावा ।। अशी सूचनाही केली. आणि भगवतकथा करीत असता तुकोबा अदृश्य झाले.'\n\nया प्रयाणाचा उल्लेख राज्याभिषेक शके 30च्या देहूगावच्या सनदेत आहे असं श्रीधरमहाराजांनी लिहिलं आहे. 'तुकोबांच्या गुप्त होण्याने सर्वत्र मंडळी शोकसागरात बुडाली. तुकोबांची मुले, बंधू, अनुयायी तेथेच बसून राहिले. पंचमीला तुकोबांचे टाळ, पत्र, कथा आकाशमार्गे आली. रामेश्वरशास्त्रींनी निर्णय दिला. तुकोबा सदेह वैकुंठाला गेले.'\n\nदेहू येथील मंदिर परिसर\n\n'मृत्यूचं गूढ उलगडत नाही'\n\nलेखक आणि विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी धर्म आणि भक्तिसंप्रदायावर तीन ग्रंथ लिहिले आहेत. जगभरातल्या अनेक संतांमध्ये तुकाराम हे सर्वश्रेष्ठ संत असल्याचं कसबे बीबीसीशी बोलताना म्हणतात. \n\n\"तुकारामांचा मृत्यू नेमका कसा झाला हे कोणालाच सांगता आलेलं नाही. उपलब्ध साधनसामुग्रीवरून मंबाजी गोसावी त्यांना छळत होता, हे उघड आहे. तसंच तुकारामांचं लेखन संपवण्याचं काम काही शक्ती काम करत होत्या. जोपर्यंत त्यांच्या मृत्यूचं गूढ उलगडत नाही तोपर्यंत तुकारामांची हत्याच झाली असं माझं मत आहे.\"\n\nडॉ. कसबे यांनी सुदाम सावरकर यांच्या पुस्तकाचा संदर्भही दिला आहे. सुदाम सावरकर हे संत तुकडोजी महाराजांचे शिष्य. या पुस्तकात तुकारामांची हत्याच झाली असा दावा आहे. \"ते हळूहळू अदृश्य झाले म्हणजे नेमकं काय झालं, कसं झालं... असे प्रश्न वाचकांच्या मनात आहेतच. लोकांनी विचार करायला हवा. सुदाम सावरकराचं म्हणणं लोकांच्या पचनी पडत नाही म्हणून चमत्कारिक कथा रचल्या जातात.\"\n\n\"संत चळवळ शूद्र, अतिशूद्र आणि स्त्रियांची चळवळ होती. व्यवस्थेविरुद्ध केलेला विद्रोह होता. नामदेवांच्या परंपरेपासून ही सगळ्या जातींचा समावेश असणारी चळवळ सुरू झाली होती. तुकारामांनी यावर कळस चढवला होता. ईश्वराची निर्मिती माणसाने केली आहे, असं म्हणणारे तुकाराम पुढे असंही म्हणतात की माझ्यासाठी देव मेला आहे. हे सगळं त्यावेळच्या ब्राम्हणी धर्माच्या विरुद्ध होतं,\" असं मत डॉ. कसबे व्यक्त करतात. \n\n'देवे विमान पाठविले'\n\nमराठी विश्वकोशात संत..."} {"inputs":"...्द्यावर पहिली याचिका 2003 मध्ये दाखल करण्यात आली होती. यानंतर पुन्हा 2008 मध्ये अकरा महिला अधिकाऱ्यांनी याप्रकरणी पुन्हा याचिका दाखल केली. \n\nकोर्टाने महिला अधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल दिला. पण सरकाने सुप्रीम कोर्टात या निर्णयाला आव्हान दिलं. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुप्रीम कोर्टाने पुन्हा महिला अधिकाऱ्यांच्याच बाजूने निकाल दिला. \n\nलष्करात माजी अधिकारी राहिलेल्या अंकिता श्रीवास्तव यासुद्धा याचिकाकर्त्यांपैकी एक आहेत. त्यांच्या मते हा एक मोठा निर्णय आहे. आगामी काळात या निर्णयामुळे अनेक सकारात्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून निवृत्त झाल्यानंतर पीएचडी केली. त्या स्वतः आता शिक्षकी पेशात आहेत.\n\nपर्मनंट कमिशनला विरोध का झाला?\n\nमहिला बऱ्याच काळापासून भारतीय लष्करात पर्मनंट कमिशनची मागणी करत आहेत. पण लष्कर आणि सरकारी पातळीवर याचा विरोध होत होता. कधी लग्न, बाळंतपणं तर कधी पुरुषांना अवघडल्यासारखं वाटणं, अशा प्रकारची कारणं दिली जात होती.\n\nअंकिता श्रीवास्तव सांगतात, \"महिलांना प्रायोगिक तत्वावर शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये घेण्यात आलं होतं. पण महिलांना स्वतःला सिद्ध केलं. महिला शारिरीक किंवा मानसिक या दोन्ही पातळींवर कमजोर नाहीत, त्या भारतीय लष्कराला मजबुती देऊ शकतात, असं निदर्शनास आलं. पण हळूहळू पुरुषांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. महिला त्यांच्या क्षेत्रात येऊन अधिकार गाजवत आहेत, असं त्यांना वाटू लागलं.\"\n\n\"त्यानंतर महिलांच्या कौटुंबिक अडचणीचा मुद्दा पुढे आणला गेला. महिला या क्षेत्रात जाऊ शकत नाहीत. त्या लग्न करतील. बाळंतपणासाठी सुट्ट्या घेतील. याचा कामावर प्रभाव पडेल. त्यामुळे त्यांना पर्मनंट कमिशन देण्यात येऊ नये, असं सांगण्यात आलं.\"\n\nआपले जवान ग्रामीण भागातून येतात. महिला अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करण्यात, त्यांच्याकडून आदेश घेण्यात त्यांना अवघडल्याप्रमाणे वाटतं, असंही एक कारण उपस्थित केलं जातं, असं अनुपमा मुंशी यांनी सांगितलं.\n\nपूर्वी असं होत असेल, पण आता असं होत नाही. महिलासुद्धा लष्करात त्यांच्याप्रमाणेच मेहनत घेऊन काम करत आहेत. त्यांनी इथं येण्यासाठी कोणत्याच प्रकारचा शॉर्टकट मार्ग वापरला नाही, हे पुरुष अधिकाऱ्यांनी पाहिल्यांनंतर महिला अधिकाऱ्यांचा सन्मान केला जाऊ लागला.\n\nत्या सांगतात, \"मी अनेकवेळा पुरुष जवानांशी बोलले. अधिकारी पुरूष असो किंवा महिला, त्याचा काहीच फरक पडत नाही. आम्ही सर्वांचेच आदेश मान्य करतो, असं त्यांनी म्हटलं. अनेकवेळा माझ्यासोबत काम करणारे कित्येक जवान त्यांच्या अडचणी आम्हाला कळवायचे. या गोष्टी त्या पुरुष अधिकाऱ्यांना सांगू शकत नव्हते. महिला अधिकारी जास्त संवेदनशीलपणे हा मुद्दा समजून घेतील, असं त्यांना वाटायचं.\"\n\nदोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मते महिलांनी पाच वर्षं शॉर्ट सर्व्हिस कमिशनमध्ये सेवा बजावली तरी त्यांच्यासाठी पुढचे मार्ग बंद होते. आगामी काळात लष्करात दाखल होणाऱ्या महिला जास्त मेहनत करतील. लष्करी सेवात त्या अपेक्षित उंची गाठू शकतील, हे त्यांना आता माहीत आहे. ही त्यांच्यासाठी..."} {"inputs":"...्ध असतं. खरं तर, सोन्याचे दागिनेही 24 कॅरेट शुद्ध नसतात. \n\nप्रत्यक्ष दागिन्यांची खरेदी\n\nप्रत्यक्ष दागिने म्हणजेच सोन्याला तुम्ही स्पर्श करू शकता. उदाहरणार्थ, सोन्याचे कोणतेही दागिने, सोन्याची नाणी, किंवा बिस्किट यांचा समावेश होतो. \n\nदागिन्यांच्या तुलनेत नाणी किंवा बिस्किट यांच्या खरेदीत फरक असतो. यामध्ये मजुरी (मेकिंग चार्ज) वगैरे लागतं. \n\nदागिन्यांची मजुरी 20 ते 22 टक्क्यांपर्यंत असते. म्हणजेच एक लाखांचं सोनं खरेदी केल्यानंतर तुम्हाला 20 हजार अधिकचे द्यावे लागतात. पण नाणी किंवा बिस्किटांच्या खर... उर्वरित लेख लिहा:","targets":". 500 पासून ही गुंतवणूक करता येऊ शकते. छोट्या गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. \n\nम्युच्यूअल फंड्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या कित्येक कंपन्या गोल्ड फंड्सच्या क्षेत्रात आहेत.\n\nया कंपन्या तुमचा पैसा गोल्ड फंडमध्ये गुंतवतात. बाजारातील चढ-उतारानुसार तुम्हाला त्याचा परतावा मिळू शकतो.\n\nया प्रकारात ETF सारखी समस्या कधीच येत नाही. \n\nम्हणजे तुम्ही एखाद्या कंपनीत पैसे गुंतवले. दोन वर्षांनी तुम्हाला त्या पैशांची गरज असल्यास कंपनीला ते पैसे परत द्यावेच लागतात. तेव्हा खरेदीदार नाही वगैरे कारण सांगता येत नाहीत. \n\nयामध्ये कंपनीला काही शुल्कही द्यावा लागतो. हा दर एक ते दोन टक्के असू शकतो. \n\nसोन्यात गुंतवणुकीचे फायदे\n\nराजेश रोशन सांगतात, \"प्रत्येक गुंतवणुकीचे फायदे-तोटे असतात. व्याजदरात घट-वाढ होत असते. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीत विविधता राखणं गरजेचं असतं.\"\n\n\"सर्व गोष्टी विचारात घेतल्यास आपल्या एकूण गुंतवणुकीच्या पाच ते दहा टक्के गुंतवणूक सोन्यात करणं योग्य राहील. बाजार कोसळल्यानंतरही सोन्याचा दर वाढतो. बाजार पूर्ववत झाला तरी सोन्याचा दर आहे तितकाच राहतो. त्यामुळे सोन्यात कमी जोखीम आहे.\"\n\nमहिलांच्या दृष्टीने विचार करायचा झाल्यास दोन गोष्टी पाहाव्या लागतील.\n\nकाही महिला घरखर्चानंतर उरलेले पैसे घरात ठेवण्याऐवजी गुंतवणूक करू इच्छितात. तर काही महिलांना आपल्या उरलेल्या पैशांचा वापर करून आणखी पैसे कमवायचे असतात. \n\nरोशन यांच्या मते, लहान रकमेची बचत करणाऱ्या महिलांसाठी जास्त मोठी जोखीम घेणं शक्य नसतं. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक त्यांच्यासाठी योग्य असते. जास्त जोखीम घेणाऱ्यांसाठी इतर पर्याय खुले आहेत. \n\nतसंच नोकरी अथवा व्यवसाय करणाऱ्या महिलांना किती प्रमाणात जोखीम घेता येईल, यावर सर्वकाही अवलंबून आहे. \n\nपण कोणतीही गुंतवणूक करण्याआधी मोठी जोखीम कधीही घेऊ नये. सुरुवात ही छोट्या स्वरुपाच्या गुंतवणुकीने केल्यास त्याचा आपल्याचा चांगला उपयोग होतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...्धतीनं उपमुख्यमंत्र्यांना नोटीस बजावली आहे, त्यातून आता राजस्थानमधील परिस्थिती हाताबाहेर चालल्याचं स्पष्ट दिसतंय.\" \n\nज्येष्ठ पत्रकार विवेक कुमार सांगतात, \"सचिन पायलट पक्षात राहतील की नाही, हे काँग्रेस आमदारांच्या बैठकीतील त्यांच्या उपस्थितीवर अवलंबून आहे. ते बैठकीला आले, तर ते पक्षात राहणार आहेत, हे मानावं लागेल. पण, समजा ते बैठकीला आले नाहीत, तर मग आता ते अशा स्थितीत पोहोचले आहेत, की तिथून ते परत येऊ शकणार नाहीत, असा त्याचा अर्थ होतो.\"\n\nनीरजा चौधरी सांगतात, \"सचिन पायलट यांना मुख्यमंत्रिपदाची अप... उर्वरित लेख लिहा:","targets":"पार्श्वभूमी आहे. सचिन यांना वडिलांच्या मृत्यूनंतर पक्षात स्थान मिळालं होतं. त्यानंतर राजकारणात त्यांनी जे कमावलं ते स्वत:च्या बळावर.\n\n दोघांच्या व्यक्तिमत्वात फरक हा आहे की सचिन पायलट हे पायाभूत पातळीवर काम करणारे नेते आहेत. असा नेता जो गावात जाऊन बाजेवर बसेल आणि गावकऱ्यांशी संवाद साधेल. ज्योतिरादित्य शिंदे अतिशय हुशार आणि सक्षम आहेत. मात्र त्यांची पार्श्वभूमी राजघराण्याची आहे. हे राजघराणं आणि भाजप यांचे संबंध पूर्वीपासूनचे आहेत. ज्योतिरादित्य यांच्या घराण्याची भाजपशी जवळीक आहे मात्र ते राहुल गांधी यांच्या विश्वासातले मानले जायचे. दरम्यान गेल्या काही वर्षांत त्यांनी आपला भागात जम बसवला आहे.\"\n\nसध्याच्या परिस्थितीत राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सत्तासमीकरणांमध्ये काय समानता आहे आणि काय फरक आहे? राजस्थानमध्ये मध्य प्रदेशसारखा सत्ताबदल पाहायला मिळू शकतो का? \n\nनीरजा सांगतात, \"राजस्थानमध्ये काँग्रेसकडे स्पष्ट बहुमत आहे. काँग्रेसकडे राजस्थानमध्ये गुडविलही आहे. मध्य प्रदेशात जागांचं अंतर अत्यंत कमी होतं. शिवराज सिंह चौहान यांच्याकडे गुडविल होतं. सगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मध्य प्रदेशात अनेक वर्षं कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे असे तीन गट होऊन त्यांच्यात संघर्ष धुमसत होता. मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दुफळी माजली होती. मात्र राजस्थानमध्ये वर्षानुवर्ष हे चाललंय असं चित्र नाही. 2018 पासून म्हणजे दोन वर्षांपासून गटबाजीची चर्चा आहे.\"\n\nकाँग्रेसमध्ये खदखद का? \n\nकाँग्रेसचं नवं नेतृत्व आणि जुने प्रादेशिक नेते यांच्यात ताळमेळ नसल्याच्या मुद्यावर त्या म्हणतात, \"याचं कारण हाय कमांड आता हाय कमांड राहिलेलं नाही. मध्य प्रदेशात अनेक महिने दिसत होतं काय होणार आहे. मात्र हाय कमांडला आपली भूमिका ठरवता आली नाही. \n\nसोनिया गांधींनी गेल्या वर्षीपासून पुन्हा नेतृत्व स्वीकारलं आहे. त्यांनी जुन्या टीमवरच विश्वास ठेवला आहे. त्यांची जुनी टीम नव्या लोकांशी जुळवून घेऊ शकलेली नाही. दोन्ही गट एकत्र येऊन काम करताना दिसत नाहीत. नव्या लोकांना जुन्या पद्धतीचं राजकारण आवडत नाहीये.\"\n\nविवेक कुमार यांच्या मतेही केंद्रीय नेतृत्व प्रभावी नसल्याने असं होतं आहे. \n\n\"आपल्या नावावर मतं मिळत आहेत असं प्रादेशिक नेत्यांना वाटतं. जसं विधानसभा निवडणुकीतला विजय हा पाच वर्षांच्या मेहनतीचा परिणाम आहे असं सचिन पायलट यांना वाटतं. त्यांना..."} {"inputs":"...्धतीनं त्यांनी आंदोलन करावं, असं आमचं त्यांना आवाहन आहे आणि आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. \n\nप्रश्न - दीपिका पदुकोणची चौकशी सूडाच्या भावनेनं केली जातेय असा आरोप सोशल मीडियात होतोय. केवळ सरकारच्या विरोधात भूमिका घेतलेल्यांनाच नोटीसा का जात आहेत? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.\n\nरामदास आठवले - मला असं वाटतं की, दीपिका पदुकोण ही अत्यंत उत्कृष्ट अभिनेत्री आहे. तिने अनेक भूमिका अत्यंत चांगल्या वठवलेल्या आहेत. पण ड्रग्ज घेण्याची भूमिका मला आवडलेली नाही. तिचं जे नाव आलेलं आहे ते रिया चक्रवर... उर्वरित लेख लिहा:","targets":"लिसांनी कितीही वेळाला प्रयत्न केले तरी ते स्मग्लिंग करणारे लोक ड्रग्ज इथं आणतातच.\n\nप्रत्येक वेळेला पोलीस सहभागी असतातच असं नाहीये. पण आपण अनेक फिल्ममध्ये ते पाहिलेलं आहे की एक दोन पोलीस गँगवॉरवाल्यांशी कनेक्ट असतोच असतो. \n\nप्रश्न - तुम्ही हा मुद्दा फिल्मचा सांगत आहात, पण तुम्ही मंत्री आहात तुमच्याकडे याची काही ठोस माहिती आहे का, असेल तर तुम्ही कारवाईचं आश्वासन देता का? \n\nरामदास आठवले - आपली मागणी अशीच आहे. \n\nप्रश्न - पण तुम्ही मंत्री आहात. \n\nरामदास आठवले - मी मंत्री आहे. त्यामुळे माझी सूचना ही आहे की स्मगलिंग करणाऱ्या किंवा त्यांना पाठिंबा देणाऱ्या पोलिसांवर कारवाई होण अत्यंत आवश्यक आहे. सर्वच पोलीस असं करतात असं माझं मत अजिबात नाही. पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न अनेकवेळेला होत असतो. \n\nएखाद्याने पैसे घेतले तर सर्वच पोलीस पैसे घेतात असं नाहीये. मुंबई पोलिसांवर माझा पूर्ण विश्वास आहे. पण या दोन केसमध्ये माझा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही. कारण 2 महिन्यांमध्ये त्यांना सुशांतच्या केसमध्ये अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचता आलेलं नाही. \n\nप्रश्न - जर तुमचा दावा आहे की सुशांतची हत्या झाली आहे. तुम्ही एक मंत्री आहात. ज्या अर्थी तुम्ही हा दावा करत आहात त्या अर्थी तुमच्याकडे काहीतरी ठोस माहिती असणार आहे नाही तर तुम्ही असं बोलणार नाहीत. पण मग तसं असेल तर तुम्ही ते तपास यंत्रणांना आतापर्यंत का सांगितलेलं नाहीये.\n\nरामदास आठवले - NCBच्या तपासामुळे सगळा रोख तिकडेच आहे आता. NCB चौकशीमुळे सुशांत प्रकरणाची CBI चौकशी थांबल्यासारखं वाटत आहे. त्यामुळे CBIने सुद्धा लवकरात लवकर तपास करावा. आमचा संशय आहे की ही हत्या असावी.\n\nप्रश्न - नेमकं काय आहे तुमचा संशय आहे की दावा आहे?\n\nरामदास आठवले - संशय आहे. आता दावा असायला आम्ही काही त्याठिकाणी नव्हतो. पण सगळ्या हिस्ट्रीचा विचार केल्यानंतर आपलं मत असंच आहे की ती हत्याच असली पाहिजे. त्या दिशेनं चौकशी करावी आणि कुणावर अन्याय होऊ नये अशी आमची भूमिका आहे. \n\nप्रश्न - या प्रकरणात NCB कडून फक्त महिलांनाच नोटीस का जात आहेत. पुरुष ड्रग्ज घेत नाहीत का असाही प्रश्न विचारला जात आहे, राजीव खांडेकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकारांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.\n\nरामदास आठवले - त्यात काही पुरुषांचीसुद्ध नावं आलेली आहेत. पण एकमेकांच्या चौकशीत महिलांचीच नावं पुढे आलेली आहेत. मलाही शंका आहे की महिलांचीच..."} {"inputs":"...्धतीने काम करावीत यावर ते भर देत आहेत. \n\nभविष्य काय?\n\nसध्या जरी हे तंत्रज्ञान केवळ स्मार्ट स्पीकरभोवती केंद्रित असलं तरी, पुढे तुम्ही कदाचित या तंत्रज्ञानाचा वापर करून घरातली इतर उपकरणंही नियंत्रित करू शकाल. जसं एका हाकेवर टीव्ही, रेडिओ, घरातले लाईट, दाराची कुलपं, एसी, कुकर आणि अगदी तुमचा फ्रीजसुद्धा बंद किंवा चालू करू शकाल.\n\nतुमच्यापैकी काही जण आताच कदाचित हे तंत्रज्ञान आपल्या फोनमधल्या गुगल असिस्टंट किंवा आयफोन सिरीद्वारे वापरत असालही. पण आता या स्पीकर्समुळे आणखी नवे पर्याय खुले झाले आहेत. \n\n... उर्वरित लेख लिहा:","targets":"्हाईसेसवरच्या एक संशोधन प्रकल्पाचं नेतृत्व केलं आहे.)\n\nहे वाचलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्ना यांचा फोटो विद्यापीठाच्या वास्तूमध्ये आहे. याचा अर्थ विद्यार्थी जिन्ना यांच्याकडून प्रेरणा घेतील असं नव्हे.\"\n\nते पुढे म्हणतात, \"जिन्ना यांना सदस्यत्व 1938 मध्ये देण्यात आलं आणि त्याचवर्षी फोटो लावण्यात आला. त्यानंतर ते पाकिस्तानला रवाना झाले, त्यांनीच फाळणीचं बीज रोवलं असा विरोधकांचा आरोप आहे. असं सगळं आहे मग जिन्ना हाऊसचं नावही बदला. ते नाव बदलण्यात आलं तर आम्ही फोटोही काढू.\"\n\nअलीगढ विद्यापीठ\n\nयाविषयाशी निगडित प्रसारमाध्यमांच्या भूमिकेविषयी त्यांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या आठवडाभरात अलीगढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"जिन्ना यांच्या पुढाकारानं हिंदू आणि मुस्लीम असे समाजातले वेगवेगळे घटक एकत्र आले होते. इंग्रजांना विरोध व्हायला हवा असा विचार मांडण्यात आला. त्याचवेळी जिन्ना यांच्यासाठी वर्गणी म्हणून 6500 रुपये जमा करण्यात आले. एक हॉल बांधण्यात आला. या सभागृहाचं नाव 'पीपल्स ऑफ जिन्ना हॉल'. हा हॉल आजही अस्तित्वात आहे. \n\nसज्जाद सांगतात, \"फाळणीसाठी फक्त जिन्नाच जबाबदार आहेत का? भारतासाठी जिन्ना खलनायक मानले जातात. पण फाळणीसाठी एकटे जिन्ना कारणीभूत होते का? पाकिस्तानच्या निर्मितीत हिंदू राष्ट्रवादी आणि सावरकर यांची भूमिका नव्हती का?\" \n\nविद्यार्थी काय म्हणतात?\n\n\"बुधवारी कामानिमित्तानं हॉस्टेलमधून विद्यापीठाच्या दिशेनं जात होतो. त्याचवेळी विद्यापीठाच्या गेटच्या दिशेनं 30 ते 35 मुलं त्वेषानं जात होती. ते सगळे जय श्रीरामचा नारा देत होते. त्यांच्या हातात कट्टा, पिस्तूल आणि धारदार हत्यारं होती. विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी विद्यापीठाच्या प्रॉक्टर यांना धक्काबुकी केली. पोलिसांनी वातावरण शांत केलं. मात्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी या हल्लेखोरांच्या अटकेची मागणी केली तेव्हा पोलिसांनी मुलांवर अश्रुधूर सोडला. त्यांच्यावर लाठीमारही केला,\" असं मोहम्मद तबीश यांनी सांगितलं. मोहम्मद अलीगढ विद्यापीठात तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहेत. \n\nअलीगढात विद्यार्थ्यांवर लाठीमार करण्यात आला.\n\nअलीगढ विद्यापीठात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी इथल्या वातावरणाबद्दल सांगितलं. हिंदू-मुस्लीम विद्यार्थ्यांदरम्यानचं वातावरण अतिशय सलोख्याचं असल्याचं त्यांनी सांगितलं. \n\n\"विद्यापीठातून उत्तीर्ण होणारा पहिला विद्यार्थी हिंदू धर्मीय होता. त्यांचं नाव ईश्वरी प्रसाद आहे. मी गेली 20 वर्षं विद्यापीठात शिकतो आहे. धार्मिक कारणांवरून विद्यापीठात हिंसा भडकल्याचं मला कधीही आठवत नाही. एकमेकांच्या धर्माचा आदर केला जातो. उन्हाळ्याच्या सुट्टीत हिंदू धर्मीय मुलं मुस्लीम मित्रांच्या घरी जातात. मुसलमान मुलं हिंदू धर्मीय मुलांच्या घरी जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विद्यापीठात प्रवेश करायचा आहे. विद्यापीठाला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विद्यापीठात घुसून युनियनच्या कामकाजात अडथळा आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे,\" असं अलीगढ विद्यापीठात राज्यशास्त्राचं शिक्षण घेणाऱ्या मोहिबुल हक यांनी सांगितलं. \n\nभाजप खासदार महेश गिरी यांचा विरोध..."} {"inputs":"...्नाचं उत्तर देताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, \" हे सरकार असंगाचा संग आहे. अनैसर्गिक आघाडी आहे. अशा प्रकराची सरकारं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात फार काळ चाललेली नाही. हे सरकार त्याला अपवाद नाही. ज्यादिवशी हा असंगाचा संग तुटेल त्यादिवशी आम्ही पर्यायी सरकार देऊ. तोपर्यंत आम्ही विरोधी पक्षाचे काम करू.\"\n\nमहाराष्ट्रात यशस्वी होईल 'ऑपरेशन लोटस'? \n\nपण, सद्यस्थितीत राजकीय परिस्थिती पहाता महाराष्ट्रात 'ऑपरेशन लोटस' शक्य आहे? \n\nयावर बोलताना देशपांडे पुढे म्हणतात, \"ऑपरेशन लोटस' करण्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"थ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलं. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी 12 आरोपींना अटक करून त्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. \n\nमुंबई पोलीस कथित TRP घोटाळा प्रकरणाची चौकशी करत असताना उत्तप्रदेश पोलिसांनी अशाच एका प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआयला चौकशी सुपूर्द केली. \n\nसीबीआय पुन्हा तपासात हस्तक्षेप करेल अशी शंका उपस्थित झाल्याने. ठाकरे सरकारने सीबीआयला चौकशीसाठी दिलेली परवानगी मागे घेतली. \n\nत्यानंतर पुन्हा केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष सुरू झालेला पाहायला मिळाला. \n\nअजित पवारांची चौकशी\n\nराज्याच्या एँटी करप्शन ब्यूरोने सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांना क्लिन चीट दिली होती. पण, अंमलबजावणी संचलनालयाने मे 2020 विदर्भ सिंचान घोटाळ्याप्रकरणी पुन्हा नव्याने चौकशी सुरू केली.\n\nसिंचन घोटाळ्यात अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते.\n\nपृथ्वीराज चव्हाण यांना नोटीस \n\nकाही दिवसांपूर्वीच ऐन दिवाळीत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली होती. \n\nलॉकडाऊनमध्ये विस्कटलेली आर्थिक घडी, चर्चेविना मंजूर केलेली कृषी विधेयकं या मुद्यांवरून केंद्रातील सरकारवर टीका केल्यामुळे आयकरची नोटीस आल्याचा आरोप चव्हाण यांनी केला होता. \n\nशरद पवारांना नोटीस \n\nसप्टेंबर महिन्यात 'मला आयकरची नोटीस आली आहे,' असं वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केलं होतं. नोटीसा पाठवून राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला होता. \n\nतर, 2019 च्या विधानसभा निवडणुकी आधी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक घोटाळ्याच्या आरोपपत्रात शरद पवार यांचं नाव आलं होतं. ईडीने तेव्हा पवारांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलावलं नव्हतं. पण, पवारांनी मी स्वत: चौकशीसाठी जाणार आहे असं म्हणत राजकीय खेळी केली. त्यानंतर ईडीला गरज असल्यास पवारांना चौकशसाठी बोलावलं जाईल, अशी भूमिका घ्यावी लागली. \n\nकर्नाटकातील 'ऑपरेशन लोटस'\n\nकर्नाटकात भाजपने कुमारस्वामी सरकारला 2019 मध्ये टार्गेट केलं होतं. सरकारमधील कॉंग्रेस आणि जेडीएसच्या 17 आमदारांनी राजीनामा दिला. त्यानंतरच्या पोटनिवडणुकीत 13 आमदार पुन्हा निवडून आले. आणि भाजपला राज्यात सत्तेची मॅजिक फिगर गाठता आली. \n\nकर्नाटकचं राजकारण जवळून पाहणारे राजकीय विश्लेषक सांगतात, \"केंद्रीय यंत्रणाचा वापर आमदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी करण्यात आला होता. जेणेकरून हे..."} {"inputs":"...्पर्म डोनेट करण्यासाठी रांगेत असलेल्या खूप साऱ्या लोकांचे इमेल सेंटरमध्ये दाखवण्यात आले, तेव्हा मला माझ्याबद्दल असलेला गर्व गळून पडला. तिथून बाहेर पडल्यानंतर मी आयुष्मान खुराना नाही असं स्वत:ला समजावलं. \n\nइतक्या कमी पैशांमुळेच आमच्यासारख्या लोकांना डोनर म्हटलं जातं ना की सेलर.\n\nपैसे कमी असले तरी यामुळे माझ्या जीवनावर एक सकारात्मक परिणाम झाला आहे. स्पर्म असेच वाया घालवायला नकोत, असा विचार आता माझ्या मनात येतो. \n\nदुसरं म्हणजे घरी दररोज हस्तमैथून करायचो, ती सवय आता सुटली आहे. \n\n...लाजिरवाणी बाब ना... उर्वरित लेख लिहा:","targets":"केली. त्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. #HisChoice या बातम्यांच्या मालिकेची निर्मिती सुशिला सिंह यांची आहे आणि स्केचेस पुनीत बर्नाला यांनी काढले आहेत.)\n\n(ही #HisChoice मालिकेतली पाचवी बातमी आहे. #HisChoice या सीरिजद्वारे आम्ही अशा पुरुषांच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न करत आहोत ज्यांनी एका ठराविक सामाजिक साच्यात अडकून पडण्यास नकार दिला.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्पर्शही अनेक गोष्टींना होतो. त्यामुळे शहरांमध्ये नवीन संसर्ग जास्त वेगाने पसरतात. \n\nकाही संस्कृतींमध्ये शहरी प्राणी म्हणजे शहरातच पकडलेले वा परिसरातच जोपासण्यात आलेल्या प्राण्यांचं अन्न म्हणून सेवन केलं जातं. \n\nरोगांमुळे आपली वागणूक कशी बदलते?\n\nकोरोना व्हायरसच्या आतापर्यंत 8000 केसेस आढळल्या आहेत. तर यामुळे 170 जणांचा मृत्यू झालाय. यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न विविध देश करत असले तरी याचे आर्थिक परिणाम होणार हे नक्की. \n\nप्रवासावर निर्बंध घालण्यात आलेले आहेत. आणि आपल्यालाही याची बाधा होऊ शकते ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्पाला सोडण्यासाठी ते तयार नव्हते. पुष्पालाही सोडावं यासाठी मी संघर्ष केला. \n\n\"प्रवासाला लागतील म्हणून त्यांनी आमच्या हातावर 2000 रुपये ठेवले. ही तुमची वर्षभराची कमाई असं सांगितलं.\"\n\n\"मी घरी परतले, तेव्हा पालकांना धक्काच बसला. कारण मी गेले असंच त्यांना वाटत होतं. माझ्या आईवडिलांची स्थिती हलाखीची होती. माझ्या लेकीला खाऊपिऊ घालायलाही त्यांच्याकडे पैसा नव्हता. मी माझ्या मुलीला कवटाळलं आणि आई कुठे आहे विचारलं तर तिनं आई देवाघरी गेली असं सांगितलं. त्या क्षणी माझ्या हृदयात चर्र झालं.\"\n\nमुलीचं ते बोलणं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"एका माणसानं माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला, मात्र मी तिथून निसटण्यात यशस्वी झाले.\"\n\n\"दुसऱ्या दिवशी घरमालकाच्या मुलानं बलात्काराचा प्रयत्न केला. मला सिगारेटचे चटके देण्यात आले. घरातल्या अन्य पुरुषांच्या गरजा पूर्ण करण्याची सक्ती करण्यात आली. माझ्या मुलाच्या वयाच्या व्यक्तीशी शय्यासोबत करावी लागली. मालकाच्या मुलानं बलात्कार केला. तेव्हा वडील मोबाइलवर पॉर्न दाखवत होते.\"\n\nपार्वती यांचा सौदी अरेबियात अनन्वित छळ झाला होता.\n\n\"त्यांनी आठवडाभर मला जेवायला दिलं नाही. बाथरुममधल्या नळातून पाणी प्यावं लागलं. ते म्हणतील ते करायला नकार दिल्यानं त्यांनी माझी रवानगी आणखी एका घरात केली. तिथल्या यातना याहीपेक्षा भीषण होत्या. तिथं घरातल्या सगळ्या पुरुषांची शय्यासोबत करावी लागे. यात बापलेकाचा समावेश असे.\"\n\n\"दररोज असं यातनामय जगण्यापेक्षा विष घेऊन मरून जावं असा विचार मनात येत असे. मासिक पाळीदरम्यानही या अत्याचारातून सुटका नसे. त्या लोकांच्या घरी येणाऱ्या पाहुण्यांबरोबरही झोपावं लागे.\"\n\n\"दिवसा मी स्वयंपाकाचं काम करत असे आणि रात्री त्यांच्या शरीराची गुलाम असे. मी दलालाला हे सांगितलं. हे करण्यासाठीच तुला सौदी अरेबियाला पाठवलं आहे असं त्यानं सांगितलं. त्यानं मला पाच लाखांना विकलं होतं,\" असं त्यांनी अश्रूभरल्या डोळ्यांनी सांगितलं. \n\n\"या सगळ्यातून सुटका करून घेण्यासाठी ते घर सोडायचं ठरवलं. शोषणाविरुद्ध बोलायला सुरुवात केली. अखेर त्यांनी मला घरातून सोडलं. पोलिसांच्या मदतीनं भारतात पोहोचले.\"\n\n\"नाचणी खाऊन आम्ही दिवस काढले. मी नवऱ्याबरोबर केरळला जाण्याचा निर्णय घेतला. तो तिथं नोकरी शोधणार होता. केरळात मजुरीला दिवसाला 500 रुपये मिळतात असं मी ऐकलं होतं. तिथं काम मिळालं तर तिथं कामाला सुरुवात करीन. नाही तर भीक मागण्यावाचून माझ्यापुढे पर्याय नाही.\"\n\nपार्वती यांची सौदी अरेबियातून 2016 साली सुटका झाली. 2017 मध्ये सरकारनं त्यांना 20,000 रुपयांचं अर्थसहाय्य केलं. रोजगारासाठी आता त्या केरळला जाणार आहेत. \n\nदेहविक्रीच्या धंद्यात ढकलण्यात आलेल्या दुर्देवी महिलेची ही कहाणी. \n\nलक्ष्मी नावाच्या स्त्रीच्या वाट्यावा सुद्धा अशाच यातना आल्या होत्या. लक्ष्मी यांचं त्यांच्या मामाशीच लग्न लावून देण्यात आलं. दक्षिण भारतात ही प्रथा आजही सुरू आहे. \n\nनवरा मामा असून तिच्याकडे संशयानं पाहत असे. तिचं शोषण करत असे. \n\nत्यांच्या डोळ्यातले अश्रू आजही कायम..."} {"inputs":"...्पोरेशनमध्ये कर्मचारी होते. रमेश यांचा स्वभाव अगदीच शांत आणि आज्ञाधारक होता. त्यांचं शालेय शिक्षण बैलाडीला झालं तर कांकेरमध्ये त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केल्याचं रमेश यांचे एक काका सांगतात. \n\n2010 मध्ये त्यांनी पोलीस भरतीची परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांची निवड झाली. \n\nरमेश यांची पत्नी सुनीता\n\nनोकरी लागल्यानंतर पाच वर्षांनी त्यांचं लग्न झालं. त्यांना आता 4 वर्षांची सेजल नावाची मुलगी आहे. \n\nगार्ड ऑफ ऑनर\n\nरमेश यांच्या घरापासून काही अंतरावर गार्ड ऑफ ऑनरची तयारी केलेली आहे. मैदानाच्या एका ब... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हॉट्सअॅपवर गृहमंत्री अमित शाह यांच्या पत्रकार परिषदेचा व्हीडिओ सुरू आहे ज्यात ते म्हणतात, \"मी छत्तीसगड आणि भारतेच्या जनतेला हा विश्वास देऊ इच्छितो की या घटनेनंतर आम्ही आपली लढाई अजून तीव्र करू. या लढाईत आम्ही नक्कीच विजय मिळवू. जे जवान शहीद झालेत त्यांच्या नातेवाईकांनाही...\" \n\nफोनवर बटण दाबून पोलीस कर्मचारी आपल्या खिशात ठेवून देतो आणि म्हणतो, \"इथे काही होऊ शकत नाही. तुम्ही पत्रकार आहात ना, लिहून घ्या.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्प्यात वेगवेगळी कामं करावी लागली.\n\n1959 च्या शस्त्र कायद्याने शस्त्र बाळगण्यावर बंदी आली. उठसूठ कोणीही उठून शस्त्र बागळू शकत नव्हता. त्याला रितसर परवानगी आणि कागदपत्रांची गरज भासायची. कोणी किती शस्त्र बाळगावीत यावरही निर्बंध आले. शस्त्र बनवण्यावर निर्बंध आले. मग तलवारी, जांबिया अशी शस्त्र बनवून जगणाऱ्या शिकलगर लोकांच्या उपजीविकेवर गदा आली.\n\n1972 साली आला वन्यजीव संरक्षण कायदा. या कायद्याने शिकारीवर बंदी आली, आणि हरण किंवा इतर प्राणी, ज्यांची शिकार करून शिकलगरी लोक आपली पोटं भरायचे, मारणं हा कायद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी हे लोक गुन्हेगारच असतात त्यामुळे आम्हाला कोणी नोकरीही द्यायचं नाही. हे मात्र खरं की गेल्या 10-15 वर्षांत पोलीस येऊन काहीही कारण नसताना पकडून नेण्याचा प्रमाण खूप कमी झालंय. \n\n\"जवळपास बंदच झालंय म्हणा ना. पण तरीही समाजाच्या मनात आमच्याविषयी जी अढी आहे ती जात नाही. त्यामुळे आजही नोकरी मिळणं आमच्यासाठी अवघड आहे. मोठ्या शहरांमध्ये आमची काही मुलं जाऊन काम करतात. पण छोट्या शहरात आणि खेड्यांमध्ये काम मिळवणं आमच्यासाठी आजंही तितकंच अवघड आहे. लोकांचा दृष्टीकोन बदललेला नाही,\" ते उद्वेगाने व्यक्त होतात.\n\nया समाजातली काही मुलं आता शहरात सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात. पण कोरोना व्हायरस आणि त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनचा फटका या कुटुंबांना बसला आहे. अनेक मुलांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि सध्या वस्तीत परत आली आहेत. परत गेल्यावर नोकरी मिळेल याची शाश्वती नाही.\n\n\"माझा मुलगाही परत आला आहे,\" तिथल्याच एक महिला रूपसिंग कौर बावरी सांगतात. \"आमची मुलं कशीबशी शिकतात, बारावी होतात पण पुढे काही त्यांना संधी मिळत नाही. चांगल्या शिक्षणाच्या सुविधा नाहीत, सरकारी नोकरी नाहीत. मग इथे डुकरांच्या मागे जातात नाहीतर दिवसभर बसून राहतात. आम्ही अजूनही लोकांच्या शेतात मजूरी करतो,\" त्या तावातावाने बोलत होत्या.\n\nगरिबी, असुविधा आणि शिक्षणाचा अभाव\n\nएक-दोन घर सोडली तर शिकलगरी वस्तीत ठळकपणे जाणवणारी गोष्ट म्हणजे गरिबी, असुविधा आणि शिक्षणाचं कमी प्रमाण.\n\nवस्तीत वीजेच्या अधिकृत जोडण्याही नाहीत. कोणी आकडे टाकून वीज घेतलेली तर कोणी इतरांच्या मीटरवरून कनेक्शन देऊन वीज घेतलेली. गावकरी अनधिकृत जोडण्याकरून यांना वीज देतात आणि त्याबदल्यात काही पैसै घेतात. याबद्दल विचारलं तर स्थानिक रहिवासी अरूणा कौर चिडल्याच, \"मतं मागायला येतात पण सुविधा द्यायला कोणीच येत नाही आमच्याकडे. मीटरसुद्धा दिले नाहीयेत आम्हाला.\"\n\nमीटर का दिले नाहीत याची चौकशी ग्रामपंचायतीकडे केली असता कळालं की इथे वीजेचे खांब उभारले होते, कनेक्शनही दिले होते पण इथली लोक बिलं भरतच नाहीत.\n\nहे मान्य करत रेड्डी सिंग म्हणाले की, \"मीटरची स्कीम आली नाही असं आम्हाला कळालं. मीटर बसवायचे म्हटलं तर पाच-सहा हजार खर्च येणार. तेवढे पैसे कुठून आणायचे आम्ही.\"\n\nपाणीही इथल्या बायका दुसऱ्याच्या शेतातून आणतात. इथे स्वच्छतागृहांचीही सोय नाही.\n\n'तुम्ही मूळ शीखांपेक्षा वेगळे'\n\nमराठवाड्यातल्या, विशेषतः नांदेडच्या आसपास..."} {"inputs":"...्भाशय काढलं गेल्याचं आढळल्यास कारवाई करू.\" \n\nखासगी डॉक्टरांच्या मनमानीविरोधात सरकारी बडगा उचलला गेला असला तरी कारवाई नेमकी कशी होणार, हा प्रश्न आहे. \n\nकेसपेपर नाही तर कारवाई कशी होणार?\n\nआम्ही बीडच्या कासारी गावात पोहोचलो. या गावातही निम्म्याहून अधिक महिलांचं गर्भाशय काढलं असल्याचं गावातल्या महिलांनी सांगितलं. यापैकी अनेक महिला तर तिशीच्या आतील होत्या. या महिलांना हिस्टरेक्टोमी करणाऱ्या डॉक्टरने केसपेपर दिलेले नाहीत, मग प्रशासनाने केलेल्या गावनिहाय यादीत या महिलांचा समावेश आहे का, असाही प्रश्न उप... उर्वरित लेख लिहा:","targets":"rge), कमी-अधिक प्रमाणात रक्तस्राव होणे, गर्भाशयाला सूज असणे, संसर्ग होणे, गर्भाशय योनीमार्गे खाली येणे, पाळी अनियमित येणे, अशा आजारांनी त्या त्रस्त होत्या. त्यांच्या मते गावातल्या बहुतांश जणींना असे आजार असतात आणि दुसरीकडे कॅन्सर होईल अशी भीतीही वाटत असते. \n\nसरकारी यंत्रणा सक्षम आहेत का?\n\nसध्या बीडच्या सरकारी रुग्णालयांमध्ये 30 ते 35 स्त्रीरोगतज्ज्ञ उपलब्ध आहेत तर सरकारी सोनोग्राफी मशिन्स केवळ सहा ठिकाणी उपलब्ध आहेत. \n\nगर्भाशयाच्या आजारावर उपचार करण्यासाठी ज्या प्रमाणात खासगी सेवा उपलब्ध आहे, त्या प्रमाणात सरकारी सेवा उपलब्ध आहे का? जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय आरोग्य यंत्रणेच्या मदतीने याची चाचपणी करतायत. \"बीडमध्ये गावागावात जाऊन महिलांच्या आरोग्याचा सर्व्हे करण्यात येतोय. अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर महिलांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्याचं काम करतील, जेणेकरून हिस्टरेक्टोमीचे तोटे आणि परिणाम याविषयी जागरूकता तयार होईल.\"\n\nपण बीड प्रशासनाचे हे प्रयत्न पुरेसे नसल्याचं जनस्वास्थ अभियानचे राष्ट्रीय सह-संघटक डॉ. अभय शुक्ला यांचं म्हणणं आहे. \" हिस्टरेक्टोमीविषयी आशा किंवा अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. अनेकदा त्यांनाअतिरिक्त काम दिलं जातं, पण मोबदला दिला जात नाही. त्यांना त्यासाठी वेगळं मानधनही द्यायला हवं. गावागावात प्रभावीपणे जागरूकता करायची असेल तर प्रशासनाने स्थानिक संस्था आणि बचतगटांना सहभागी करून घेतलं पाहिजे.\"\n\n'खासगी डॉक्टरांसाठी कायदा हवा'\n\nखासगी डॉक्टरांच्या मनमानी प्रॅक्टीसवर कायदा असण्याची गरज असल्याचं डॉ. शुक्ला सांगतात. \"महाराष्ट्र सरकारकडे खासगी डॉक्टरांवर नियंत्रण आणणारा Clinical Establishment Actचा मसुदा 2014 पासून तयार आहे. पण गेल्या पाच वर्षांत सरकारने फक्त आश्वासन दिलंय. खासगी डॉक्टरांच्या लॉबीच्या दबावामुळे तो पुढे ढकलला जातोय. अनावश्यक हिस्टरेक्टोमी सारख्या शस्त्रक्रियांवर नियंत्रण आणायचं असेल तर हा कायदा मंजूर झाला पाहिजे,\" असं त्यांना वाटतं.\n\nसध्यातरी बीडमध्ये प्रशासनाचा रोख खासगी डॉक्टर आणि महिलांच्या जागृतीवर आहे. पण लाखोच्या संख्येने स्थलांतर करणाऱ्या बीडमधल्या ऊसतोड मजुराची कामाच्या ठिकाणच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्या मनिषा तोकले उपस्थित करतात. \n\n\"बीडमधून जवळपास 6 लाख ऊसतोड मजूर पश्चिम महाराष्ट्र आणि जवळच्या सीमेपलिकडच्या भागात..."} {"inputs":"...्मचाऱ्यांचं म्हणणं आहे. लशीसाठी आवश्यक तेवढ्या संख्येने लोक आले नाही तर त्यादिवशी लसीकरण बंद करतात आणि उपस्थित सर्वांना पुन्हा दुसऱ्या दिवशी यायला सांगितलं जातं. \n\nइंडियन मेडिकल असोसिएन, केरळचे सरचिटणीस डॉ. पी. गोपीकुमार यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना सांगितलं, \"लस वाया जाऊ नये, यासाठी जपून वापरू, असं आमच्या नर्सेसनेच म्हटलं होतं. त्यामुळे याचं श्रेय त्यांचंच आहे.\"\n\nमात्र, आरोग्य कर्मचाऱ्यांची दक्षता याशिवायही लसीकरण मोहिमेला आणखी एक बाजू आहे. \n\nभारतात उपलब्ध असलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन य... उर्वरित लेख लिहा:","targets":"?\n\nलसीकरण मोहीम उत्तमरित्या हातळण्यामुळे मृत्यूदर कमी करण्यात नक्कीच मदत मिळते, असं केरळच्या आरोग्य सेवा तज्ज्ञांना वाटतं. \n\nतज्ज्ञ समितीचे सदस्य आणि पॅथोलॉजिस्ट डॉ. के. पी. अरविंदन म्हणतात, \"आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांहून मोठ्या व्यक्तींना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस दिला तेव्हापासून 60 वर्षांवरील लोकांमधलं मृत्यूचं प्रमाण खूप कमी झालं आहे. नाहीतर या वयोगटातल्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण वाढलेलं दिसलं असतं.\"\n\nमात्र, तरुणांचं लसीकरण न झाल्याने त्यांच्यात आधीच्या तुलनेत संसर्ग वाढल्याचं डॉ. अनीश आणि डॉ. अरविंदन दोघांचंही म्हणणं आहे. \n\nडॉ. अरविंदन म्हणाले, \"लस सहज उपलब्ध झाल्यास मृत्यूदर कमी होईल.\"\n\nकेरळमध्ये अॅक्टिव कोरोनाग्रस्तांची संख्या पावणे चार लाखांच्या वर गेली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत केरळचा देशात तिसरा क्रमांक लागतो. \n\nमुख्यमंत्री विजयन यांनी परिस्थिती 'गंभीर' असल्याचं म्हणत केंद्र सरकारने 1000 मेट्रीक टन ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली आहे. खरंतर केरळ ऑक्सिजन उत्पादनात आत्मनिर्भर बनलं असून देखील राज्यात ही परिस्थिती आहे. \n\nकेरळमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटीचा दर 25.69% आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर केरळमध्ये प्रत्येक चौथी व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह आहे.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्मनीमधल्या प्रौढ लोकांमध्ये स्मार्टफोन वाटले. या स्मार्टफोनवर दिवसातून सातवेळा कोणत्याही वेळेस एक अलर्ट किंवा नोटिफिकेशन येई. असा प्रयोग आठवडाभर चालला. \n\nआता हा अलर्ट जेव्हा येईल तेव्हा व्यक्तीच्या मनात त्यावेळचा सर्वात ताजा विचार कोणता होता ते नोंदवून ठेवायला सांगितलं जाई. त्यामुळे आपल्या मनात विचार आल्या आल्या तो नोंदवायचा असल्या कटकटीपासून त्या लोकांची सूटका झालेली आणि त्यांच्या मनालाही मोकळेपणाने विहार करायची संधी मिळाली.\n\nआता या प्रयोगाची तुलना फिशर यांनी केलेल्या प्रयोगाशी करता येणार नाही.... उर्वरित लेख लिहा:","targets":"पुढचा अडथळा म्हणजे एखाद्या प्रकारचे विचार मोजायला लावलं की मनात वेगळे विचारच जास्त येण्याची भीती आहे. त्याचाही परिणाम या संशोधनावर होतो. \n\nमनातले विचार मोजायचे कसे?\n\nविचार मोजण्याचं कोणतंही नैसर्गिक प्रमाण किंवा एकक उपलब्ध नाही. मोजायला काही ते अंतर नाही. ते काही आपल्याला सेंटीमीटर, मीटर, किलोमीटरमध्ये मोजता येणार नाहीत. त्यामुळे विचार म्हणजे नक्की काय? हा प्रश्न उरतोच. तो मोजला जावा इतका मोठा आहे का? हा लेख वाचताना तुमच्या मनात सेक्सचा विचार आजिबातच आला नाही का? आला तर एकदा आला की अनेकदा आला?... अनेक गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...्महत्या केली असा एम्सच्या डॉक्टरांनी दिलेला अहवाल आणि फेक अकाउंटच्या माध्यमातून मुंबई पोलिसांची बदनामी. यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेना आणि काँग्रेसने भाजपवर पलटवार केलाय. \n\nयाबाबत पत्रकारांशी बोलताना राज्याते गृहमंत्री म्हणाले, \"सुशांतप्रकरणी भाजपने छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला जाणीवपूर्वक बदनाम केलं. अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठाचा अहवालही हेच सांगतो. मुंबई पोलिसांनी प्रोफेशनल पद्धतीने तपास केला यावर सर्वोच्च न्यायालय आणि 'एम्स'च्या अहवालानंतर शिक्कामोर्तब झालं आहे.\" \n\n'र... उर्वरित लेख लिहा:","targets":"इंडवर कारवाई करावी लागेल.\" \n\nसुशांत मृत्यू प्रकरणावरून पोलिसांची टीव्ही आणि सोशल मीडियावर नाहक बदनामी होत असल्याप्रकरणी निवृत्त IPS अधिकाऱ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने मीडियाला बातमी करताना संयम बाळगा अशी सूचना केली होती.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्मान जास्त आहे.\n\nमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लक्ष्मीबाईंना राष्ट्रमाता म्हणण्यास सुद्धा नकार दिला आहे.\n\nसेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशींनी या सगळ्या प्रकरणात बघ्याची भूमिका घेतली आहे. राजकीय आदेशांचं पालन करण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायही नाही.\n\nसिनेक्षेत्रातल्या लोकांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करणं सरकारची जबाबदारी नाही का, असा प्रश्न ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक श्याम बेनेगल विचारतात.\n\nलक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की, हा सगळा खटाटोप महिलांच्या सन्मानासाठी नाही तर केवळ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेशून भाषणं देत आहेत. \n\nकर्णी सेनेचे नेते एका रात्रीत स्टार झाले आहेत. रस्त्यावर तलवारबाजी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी हे नेते अतिशय 'प्रेरणादायी' ठरतील आणि ते पुढे कशा प्रकारचं राजकारण करतील, हे सांगण्यासाठी कल्पनाशक्तीची अजिबातच गरज नाही.\n\nयाआधी हनीप्रीत होती, राधे मां होती, त्यांच्याआधी अजून कोणीतरी होतं. त्यांच्यानंतर कोणीतरी असेलच.\n\nसगळं होईल, आणि त्यातच गुजरातच्या जनतेचा कौल येईल, जो कुणीच ऐकणार नाही. कोणत्याही प्रकारचं ग्राऊंड रिपोर्टिंग होणार नाही. राफेल करार का फिस्कटला, याची चौकशी होणार नाही.\n\nकाय करणार, जर राष्ट्रमाता पद्मावतीची अब्रू वाचवण्यासाठी सगळा देश एकवटला आहे, तर अशा महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष तर होणारच ना.\n\nबॉलिवूडचे कलाकार कायमच पडद्यावर सगळं शौर्य दाखवण्यास उत्सुक असतात. एक दोघांना सोडता कोणीही कर्णी सेनाच्या धमक्यांचा निषेध केलेला नाही.\n\nकर्णी सेनेवर टीका म्हणजे सरकारवर टीका होत नसली तरी असुरक्षितता इतकी आहे की लोक तोंड उघडायला देखील तयार नाही. कारण सरकारनं तर आपली भूमिका स्पष्ट केली आहे की ते \"राजपूतांच्या आन-बान-शान\"च्या बाजूने असतील. त्यांना कला किंवा कलाकारांच्या स्वातंत्र्याशी काही घेणं देणं नाही.\n\n'पद्मावती'वरून जो काही हास्यास्पद प्रकार सुरू आहे त्यावरून आपला समाज किती आजारी आहे, आणि सरकार या आजारावर काय उपचार करत आहे, हे पुन्हा एकदा उजेडात आलं आहे. \n\nआणखी वाचा"} {"inputs":"...्मी ठाकरे. \n\nजयवंती ठाकरेंनी रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची ओळख करुन दिली आणि त्यांच्या लग्नासाठी प्रयत्नही केले. अशा पद्धतीनं रश्मी ठाकरे डोंबिवलीच्या पाटणकर कुटुंबातून कलानगरच्या 'मातोश्री' या राजकीयदृष्ट्या धगधगत्या घरात पोहोचल्या.\n\nरश्मी ठाकरेंमुळं उद्धव ठाकरे राजकारणात आले?\n\n1989 मध्ये रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचं लग्न झालं. लग्नानंतर सहा वर्षांनी महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीचं सरकार आलं. त्यानंतर काही वर्षांनीच उद्धव ठाकरे यांनी राजकारणात प्रवेश केला. हा क्रम सांगण्याचा मुद्दा असा की, अने... उर्वरित लेख लिहा:","targets":"यविकाराचा त्रासही जाणवू लागला होता. \n\n2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झालं. 2010 ते 2012 हा काळ शिवसेनेसाठी खडतर होता. सगळी धुरा उद्धव ठाकरे यांच्यावर होती आणि त्यांची तब्येत त्यांना साथ देत नव्हती. अशा काळात उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे रश्मी ठाकरे या खंबीरपणे उभ्या होत्या, असं जाणकार सांगतात.\n\nरश्मी ठाकरे पडद्यामागून सक्रीय असतात का?\n\nरश्मी ठाकरे यांची स्वत:ची वैयक्तिक राजकीय महत्त्वकांक्षा अद्याप स्पष्टपणे समोर आली नसली, तरी त्यांनी पती उद्धव ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्या प्रवासासाठी दिलेली साथ पाहाता, त्यांचा घरातील-शिवसेनेतील प्रभाव दिसून येतो. \n\n2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवेळी मुंबईतल्या वरळीतून आदित्य ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्ज भरण्यापासून अगदी विजयी प्रमाणपत्र स्वीकारण्यापर्यंत, रश्मी ठाकरे हे क्षणाक्षणाला सोबत होत्या. अगदी आदित्य ठाकरे यांचा बहुतांश प्रचारही रश्मी ठाकरेंनी केला.\n\nही काही पहिलीच वेळ नव्हती, जेव्हा त्या राजकीय मैदानात उतरल्या. याआधी त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राजकीय निर्णयप्रक्रियेत असल्याचे संकेत दिलेत. रश्मी ठाकरे निर्णयप्रक्रियेत असतात, याचा असाच एक संकेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.\n\n'लोकमत' वृत्तपत्राच्या फेब्रुवारी 2019 मध्ये झालेल्या 'महाराष्ट्र ऑफ द ईयर' या कार्यक्रमातला हा किस्सा.\n\n2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी शिवसेना आणि भाजप यांच्यातील संबंध प्रचंड तणावाचे बनले होते. हे दोन्ही पक्ष एकत्रितरित्या लोकसभा निवडणुकीला सामोरं जातील की नाही, याचीही शंका होती. मात्र, नंतर तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत आले आणि संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा झाली.\n\nयाच अनुषंगानं लोकमतच्या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुखनं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला की, \"शिवसेना-भाजपची दिलजमाई नेमकी झाली कशी? त्या दिलजमाईचे स्क्रीप्टरायटर कोण होते?\"\n\nत्यावेळी फडणवीस म्हणाले, \"मातोश्रीवर गेल्यानंतर रश्मी वहिनीनं जो वडा आम्हाला खाऊ घातला, साबुदाण्याची खिचडी आम्हाला खाऊ घातली, त्यानंतर चर्चेला वावच उरला नाही. विषयच संपला.\"\n\nफडणवीसांच्या उत्तरानंतर उपस्थित प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्वच जण हसले. त्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे हेही होते. मात्र, सगळ्यांनीच उत्तर हसण्यावारी नेलं असलं, तरी यातला अर्थ अनेक..."} {"inputs":"...्य न केल्यास नाईलाजास्तव मागच्यावेळी लावला तसा कडक लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (16 एप्रिल) दिला. \n\nपुण्यात जिल्हा प्रशासनासोबत आयोजित कोरोना स्थिती आढावा बैठकीत पवार बोलत होते. \n\nनागरिकांना प्रशासनाला सहकार्य करत नियमांचं पालनही करावं, असं आवाहन करताना अजित पवार म्हणाले, \"पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अधिक लोकांना कोरोनाची बाधा होत आहे. पुणेकरांनी मागच्यावेळी शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी पण त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारी (17 एप्रिल) रोजी राज्यात 67 हजार 123 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. तसंच गेल्या 48 तासांच 220 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. \n\nगेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रतिदिन 60 हजारांच्या जवळपास कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. \n\nसध्या राज्यात 6 लाख 47 हजार 933 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर 25 हजार 623 जणांना संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये पाठवण्यात आलेलं आहे.\n\nइतकंच नव्हे तर विविध रुग्णांच्या संपर्कात आणि प्रवास करून आलेल, लक्षणं जाणवणारे, न जाणवणारे असे तब्बल 35 लाख 72 हजार 584 नागरिक सद्यस्थितीत होम क्वारंटाईनमध्ये आहेत, याकडेही लक्ष वेधणं गरजेचं आहे. \n\nबेड, औषधं, ऑक्सिजन, व्हेंटीलेटर यांची कमतरता\n\nएकीकडे रुग्णसंख्येत वाढ होत असताना बेड, औषधं आणि ऑक्सिजन या गोष्टी उपलब्ध होत नसल्याची तक्रार आता नेहमीचीच बनली आहे. \n\nवाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्यसुविधांवर ताण येत असल्याचीही तक्रार येत आहेत. आरोग्य यंत्रणेवर ताण आल्यास लॉकडाऊनशिवाय पर्याय नसतो, अशी भूमिका आरोग्यमंत्री राजेश टोपे सातत्याने घेत आले आहेत. \n\n10 एप्रिल रोजी पुणे, नागपूर, मुंबईत एकही व्हेंटीलेटर शिल्लक नव्हतं. राज्य शासनाने बेडची माहिती देण्यासाठी बनवलेल्या डॅशबोर्डवर याची माहिती देण्यात आली होती. \n\nताज्या माहितीनुसार, सद्यस्थितीत पुण्यात फक्त 9 व्हेंटीलेटर शिल्लक आहेत. रुग्णवाढीचं प्रमाण पाहिल्यास ही संख्या पुरेशी नाही. राज्यात इतरत्र हीच परिस्थिती आहे. तालुक्यांमधील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन संपल्याच्या बातम्या वाचनात येत आहेत. बेडसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावाधाव होताना दिसते.\n\nसध्या नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे सांगितले आहे. सध्या ऑक्सीजनची 139 मेट्रिक टन एवढी मागणी आहे. मात्र हातात फक्त 87 टन ऑक्सीजन उपलब्ध आहे, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. \n\nया पार्श्वभूमीवर राज्यात ज्या प्रमाणात रुग्णांची वाढ होत आहे त्याप्रमाणात बेडही वाढले पाहिजेत, बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये, अशी सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी अधिकाऱ्यांना दिली. \n\nपण याचा अर्थ राज्यातील आरोग्य व्यवस्था कोलडमडली असा होत नाही, असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं. \n\nते म्हणाले, \"आरोग्य यंत्रणा मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ जीवाचं रान करतेय. पोलीस राबतायेत, डॉक्टर्स राबतायेत. नव्याने पुण्यात 900 वैद्यकीय कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे...."} {"inputs":"...्य वाटतो पण यात एक मेख आहे. माध्यमांनी विजेता ठरवलेला नाहीय तो घोषित केलाय. ज्या राज्यांचे निकाल शेवटी आले तिथेही 99% मतमोजणी झालेली होती आणि उर्वरित मतांचा आकडा इतका मोठा नव्हता की त्यामुळे निकाल बदलू शकेल. पण ट्रंपना मुळात निवडणुकीवरच विश्वास नाहीय त्यामुळे या गोष्टींकडे ते लक्ष देण्याची शक्यताही नाहीच.\n\n3. ट्रंप यांचा स्वभाव\n\nडोनाल्ड ट्रंप यांची राष्ट्राध्यक्षपदाची कारकीर्द पाहिली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ट्रंप आपण ठरवलेल्या गोष्टींपासून आणि आपण केलेल्या दाव्यांपासून मागे हटत नाहीत. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाठिंबा लक्षात येतो. ट्रंप सन्मानाने बाहेर पडले तर कदाचित 2024 साली रिपब्लिकन उमेदवार म्हणून त्यांना रिंगणात उतरता येईल अशीही शक्यता काहींनी बोलून दाखवलीय. \n\nपराभव स्वीकारण्याची परंपरा\n\nउमेदवाराने आपला पराभव मान्य करणं बंधनकारक नाहीय. ही प्रथा आहे जी गेल्या 100 वर्षांपेक्षा जास्त काळ पाळली जातेय. एक दोन अपवाद वगळता. 1896 मध्ये विलियम जेनिंग्ज ब्रायन यांनी रिपब्लिकन पक्षाचे विलियम मेकिन्ले यांच्याकडून पराभव झाल्यानंतर त्यांना तार करून पराभव मान्य करत शुभेच्छा दिल्या तेव्हापासून पराभव मान्य करण्याची प्रथा रुजली असं मानतात. 1944 साली रिपब्लिकन पक्षाचे थॉमस ड्यूवी यांनी आपला पराभव एका रेडिओ कार्यक्रमात स्वीकारला, पण विजेत्या रुझवेल्टना थेट हे कळवलं नाही. \n\nरुझवेल्ट यांनी ड्यूवी यांना पत्र लिहून आपण ही बातमी रेडिओवर ऐकली असा टोमणा मारला अशी आठवण आहे. आणखीनही अशी उदाहरणं पाहायला मिळतील. पण पराभव मान्य आणि अमान्य करण्याचं नाट्यमय उदाहरण 2000 साली पाहायला मिळालं. रिपब्लिकन जॉर्ज बुश आणि डेमोक्रॅट अल गोर यांच्यात अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली. \n\nनिकालाच्या रात्री अल गोर यांनी जॉर्ज बुश यांना फोन करून पराभव स्वीकारला होता. पण मतमोजणी पुढे गेली तसं गोर जिंकू शकतील असं चित्र उभं राहू लागलं आणि गोर यांनी पुन्हा फोन करून आपण पराभव स्वीकारत नसल्याचं सांगितलं. या निवडणुकीचे अंतिम निकाल लागायला 36 दिवस लागले होते आणि सुप्रीम कोर्टाच्या मध्यस्थीनंतरच बुश यांना राष्ट्राध्यक्ष घोषित केलं गेलं होतं. \n\nसुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर बरीच टीका झाली होती. खुद्द गोर यांनी हा निकाल आपल्याला मान्य नसल्याचं सांगितलं, पण आपल्या भाषणात पराभव मान्य करत पक्षीय भेदाभेद बाजूला ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. म्हणजे थोडक्यात, जाहीरपणे पराभव स्वीकारत ते आपल्या मार्गाला लागले. चार दिवस मतमोजणीनंतर अमेरिकन निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि तरी मजमोजणी पूर्ण झालेली नव्हतीच. बायडन आणि कमला हॅरिस यांची विजयाची भाषणं झाली पण डोनाल्ड ट्रंप अजूनही लोकांसमोर आलेले नाहीत. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्य सरकार यांच्यात विश्वासाचाही अभाव आहे.\n\nगेल्या महिन्यात 180 हून अधिक शेतकरी संघटना राष्ट्रीय शेतकरी महासंघ (आरकेएम), किसान सभा यांसारख्या संघटनांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तीन कृषी सुधारणा कायद्यांना विरोध करण्याची मागणी केली होती. \n\nशेतीच्या मुद्द्यांवर मोदी सरकारने कायदा केल्याने राज्यांच्या अधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य सरकारांनी केंद्राविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात जावं, अशी मागणी आरकेएमने केली.\n\nकेंद्रात एनडीएतला घटक पक्ष अकाली दल यांनी स्वत: सरकारवर विश्वास दर... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीही सोपं काम नाही. \"फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला(एफसीआय) उत्पादन साठवून ठेवण्याची गरज भासू नये म्हणून सरकारकडून शेतमालाची खरेदी कमी होण्याची शक्यता आहे.\"\n\nत्यांच्या मते, एपीएमसी आणि सरकारची खरेदी प्रक्रिया ही केवळ नाण्याची एक बाजू आहे. ज्याचा संबंध पुरवठ्याशी आहे. नाण्याची उलटी बाजू मागणीशी संबंधित आहे. सरकार उत्पादन सवलतीच्या दरात विकते, ज्यामुळे मागणी कमी होत नाही. खासगी व्यापारी सवलतीच्या दरात का विकणार? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. धर्मेंद्र मलिक सांगतात, कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेरही खासगी व्यापाऱ्यांवर कर लावला जावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे .नव्या कायद्यात तशी तरतूद नाही.\n\nनव्या कृषी कायद्यासंदर्भातील शेतकऱ्यांचा दुसरा मोठा आक्षेप म्हणजे कंत्राटी शेती किंवा व्यापार बाजारपेठेचा समावेश. 'अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या उद्योगपतींना कृषी क्षेत्रात प्रवेश करण्याचं खुलं आमंत्रण आहे,' असं त्यांना वाटतं म्हणून शेतकरी त्याला विरोध करत आहेत.\n\nमलिक सांगतात, उद्योजकांसाठी क्षेत्र खुलं केलं जात आहे. सरकारचं पुढचं पाऊलही त्यांच्यासाठी असेल.\n\nया नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल आणि दलालांच्या शोषणापासून त्यांची सुटका होईल, असं सरकारला वाटतं. पण शेतकऱ्यांचा यावर विश्वास नाही.\n\nविवेक कौल सांगतात, \"मोठे उद्योगपती आणि कॉर्पोरेट कंपन्या राज्य सरकारच्या पाठिंब्या शिवाय कंत्राटी शेती किंवा व्यापारी बाजारपेठा स्थापन करू शकतील याची शक्यता कमी आहे. छोट्या शेतकऱ्यांशी थेट संपर्क साधणं त्यांच्यासाठी सोपं नाही.\"\n\nआता जेव्हा शेतकरी आणि सरकार यांच्यात बोलणी सुरू झाली आहे तेव्हा त्यांच्यात विश्वास निर्माण होईल का?\n\n\"नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आहे आणि त्यांना आमच्या मागण्या पूर्ण कराव्या लागतील,\" असं मलिक सांगतात. \n\nदूसरीकडे त्यांनी वाराणसीत नवीन कृषी कायद्याचे फायदे सांगितले आणि शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होतील असे कोणतेही संकेत दिले नाहीत. आता केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये पुढील चर्चेत काय होतं यावर आंदोलनाची पुढील दिशा अवलंबून राहील.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. बीबीसी मराठीच्या फेसबुक पेजवर रोज रात्री कोरोना पॉडकास्ट पाहायला विसरू नका.)"} {"inputs":"...्यकर्ते आहेत. उच्च शिक्षणाविषयी त्यांच्या विचारांचा आदर करते. त्यांचे लेख अनेक नियतकालिकांमध्ये आले आहेत. धोरणाबाबत विचारणा केली की त्यांना लक्ष्य केलं जातं. बुद्धिवंतांना लक्ष्य केलं जात आहे. दलित शिक्षण संस्थांना निधी कमी केला जात आहे. त्यांच्यावरील आरोप हास्यास्पद आहेत. सध्याचा काळ कठीण आहे, त्यामुळे सर्व मतभेद बाजूला ठेवूया आणि विवेकाने निर्णय घेऊ या.\"\n\n'द वायर'ने दिलेल्या बातमीनुसार IIM अहमदाबाद या संस्थेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्र येऊन एक निवेदन जारी केलं आहे. आनंद तेलतुंबडे यांच... उर्वरित लेख लिहा:","targets":"बडे?\n\nआनंद तेलतुंबडे हे दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आहेत. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील राजूर गावात झाला. त्यांनी नागपूरमधील विश्वेश्वरैय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं.\n\nकाही काळ नोकरीत घालवल्यावर त्यांनी IIM अहमदाबादमध्ये प्रवेश घेतला. तिथे त्यांनी अनेक विषयावर संशोधन केलं. त्यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातही अनेक महत्त्वाची पदं भूषवली आहेत. त्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे कार्यकारी संचालक, पेट्रोनेट इंडियाचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशा पदांचा समावेश आहे.\n\nत्यांनी IIT खरगपूरला अध्यापनही केलं असून सध्या ते गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत 26 पुस्तकं लिहिली असून अनेक वृत्तपत्र आणि मासिकांमध्ये स्तंभलेखन केलं आहे. \n\nत्यांचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झाले आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राबरोबरच सामाजिक चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.\n\nजाती-वर्ग, सार्वजनिक धोरण क्षेत्रातील ते तज्ज्ञ समजले जातात. कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (CPDR)चे ते सरचिटणीस आहेत. तसंच अखिल भारतीय फोरम फॉर राईट टू एज्युकेशनचे ते प्रेसिडियम सदस्य आहेत.\n\nतेलतुंबडेंवर नक्की कोणते आरोप?\n\n31 डिसेंबर 2017ला झालेल्या एल्गार परिषदेनंतर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात काही विचारवंतांना, लेखकांना 28 ऑगस्ट 2018 ला अटक करण्यात आली होती. हे अटकसत्र सुरू असताना आनंद तेलतुंबडे यांच्या घरावरही छापा मारण्यात आला होता.\n\nआनंद तेलतुंबडेंच्या मते पोलिसांनी कोणतंही वॉरंट नसताना त्यांच्या अनुपस्थितीत घराची झडती घेतली. घराचे चित्रीकरण केलं आणि घर पुन्हा बंद केलं. तेव्हा तेलतुंबडे मुंबईत होते. हा सगळा प्रकार समजल्यावर त्यांची पत्नी गोव्याला गेली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली.\n\n31 ऑगस्ट 2018ला तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक परमबीर सिंह यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात पाच कार्यकर्त्यांसह आनंद तेलतुंबडे यांचाही भीमा कोरेगाव प्रकरणात सहभाग असल्याच्या समर्थनार्थ एक पत्र सादर केलं. ते पत्र कुणी 'कॉम्रेड' यांनी लिहिल्याचा पोलिसांनी उल्लेख केला.\n\n\"एप्रिल 2018मध्ये पॅरिसमध्ये एक परिषद आयोजित केली होती. त्यात आनंद तेलतुंबडेंची मुलाखतही झाली होती. त्या परिषदेचा खर्च माओवाद्यांनी केला होता आणि मुलाखत घेण्याची व्यवस्थाही माओवाद्यांनी केली होती,\" असा आरोप पोलिसांनी..."} {"inputs":"...्यक्त केली. \n\n12.48 : बजेट भाषण संपलं\n\n12.45 : सेन्सेक्स घसरला\n\n12.40 : थोडा दिलासा\n\n12.30 : इन्कम टॅक्समध्ये बदल नाही\n\n12.28 : वित्तीय तुटीचं लक्ष्य 3.3 टक्के\n\n12.25 : गांधी जयंती\n\n12.24: पगारवाढ\n\n12.15 : आणखी घोषणा\n\n12.10 : भारतनेट\n\n12.07 : हवाई क्षमता \n\n12.05 : रेल्वेचा विस्तार\n\n12.02 : आयकॉनिक स्थळ\n\n11.59 : पायाभूत क्षेत्र\n\n11.58 : EPFमध्ये 12 टक्के सरकारचा वाटा \n\n11.52 : लघू आणि मध्यम उद्योग\n\n11.48 : नमामि गंगे \n\n11.46 : जनधन योजनेचा विस्तार\n\n11.44 : आयुष्यमान भारत योजना\n\n11.40 : आरोग्य - ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त्यक्ष करातून आलेल्या उत्पन्नातून चांगले निकाल हाती आले आहेत. जीएसटीच्या उत्त्पन्नातील अडथळे जीएसटी परिषदेमुळे दूर झाले आहेत. त्यामुळे सामाजिक योजनांसाठी बऱ्यापैकी तरतूद होऊ शकते. \n\n-सुदीप्तो मुंडले, अर्थतज्ज्ञ \n\nभारताचा विचार केला असता संपूर्ण लक्ष शेती क्षेत्रातल्या Produce, process, prosper या तीन गोष्टींवर असायला हवं. फार्मिंग 3.0 आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवणं हा वाढीचा उत्तम उपाय आहे. भारतात निश्चलनीकरण आमि जीएसटी या घटनांमुळे स्थिरतेच्या वातावरणाला एक नवं वळण मिळालं आहे. आपल्याला शहरी आणि ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठी पावलं उचलावी लागणार आहे जेणेकरून गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती होईल - वी. पार्थसारथी, सीएफओ, महिंद्रा ग्रुप \n\nबजेटविषयीच्या काही रंजक गोष्टी इथे बघता येतील.\n\nपैशाची गोष्ट : #BudgetWithBBC बजेट म्हणजे काय रे भाऊ?\n\nकर कसा वाचवता येतो, याची पैशाची गोष्ट -\n\nपैशाची गोष्ट - कसा वाचवाल कर?\n\nयंदा अर्थसंकल्पाकडून सामान्यांच्या काय अपेक्षा आहेत, याविषयी #BudgetwithBBC ही सीरीज केली होती.\n\nपाहा व्हीडिओ : #BudgetWithBBC 'GST कमी व्हायला हवा'\n\nपाहा व्हीडिओ- अर्थसंकल्प विशेष : 'या सरकारने अच्छे नव्हे वाईट दिवस आणले आहेत'\n\n#BudgetWithBBC : 'पायाभूत सुविधा, शिक्षणावर अधिक लक्ष द्यावं'\n\nतर 'अच्छे दिन' लवकर संपावेत...\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यक्रमांच्या निमित्ताने मुंबई-पुण्यात गेले आहे. त्यामुळे मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजकांच्या भूमिकेमुळे निश्चितच मी व्यथित आहे,\" असं नयनतारा सहगल यांनी म्हटलं आहे.\n\nपंतप्रधानांवर टीका \n\nनयनतारा सहगल या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कडव्या टीकाकार आहेत. जमावांनी केलेल्या हत्यांच्या घटनांनंतर सरकारचा निषेध म्हणून आपला साहित्य अकादमी पुरस्कार परत करून त्यांनीच 'पुरस्कार वापसी'ची मोहीम सुरू केली होती. \n\nभारत सरकारच्या सांस्कृतिक विविधता जपण्यामध्ये सरकार अपयशी ठरल्यानं आपण हा सन्मान परत करत असल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"नतारा सहगल सारख्यांना बोलावू नका असे म्हणणार नाही. महामंडळास तसे म्हणण्याचे कोणतेही कारण नाही.\"\n\n\"वस्तुस्थितीचा विपर्यास स्वतःच्या सोयीसाठी करून कोणी दिशाभूल करणारी विधाने करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करावं,\" असंही या संदर्भात साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष रमाकांत कोलते म्हणाले. \n\n\"सहगल यांच्या भाषा लेखनाबद्दल अनेक लोकांनी आक्षेप घेतला होता आणि संमेलन उधळून टाकण्याची भाषा वर्तमान पत्रातून केली होती. आक्षेप घेणाऱ्यांच्या कृतीने संमेलनातील व्यवस्था विस्कळित होईऊ नये म्हणून ही माहिती महामंडळाच्या अध्यक्षांना दिली होती आणि सहगल यांचे निमंत्रण मागे घेतल्याचे पत्र दिले,\" ते म्हणाले.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना भेटणार नाही, असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे. \n\nया निर्णयाला आणखी एक किनार आहे. ती म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षांचे माजी वकील मायकल कोहन यांनी 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रंप यांच्या रशियातल्या मालमत्तेविषयी अमेरिकेच्या काँग्रेस सभागृहाला खोटी माहिती दिल्याचं सिद्ध झालं होतं.\n\nभेट रद्द करण्याचा निर्णय दुःखद असल्याचं पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्को यांनी म्हटलं आहे. मात्र बैठक रद्द झाल्याच्या निर्णयावर त्यांनी जी आधी प्रतिक्रिया दिली होती, त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ान्य असेल, असा प्रस्ताव तयार करण्यासाठी पुढे येऊ शकते.\"\n\nअमेरिकेने जुलैपासून चीनच्या 250 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर शुल्क आकारलं आहे. प्रत्युतरादाखल चीनने अमेरिकेच्या 110 अब्ज डॉलरच्या उत्पादनांवर जकात लावली आहे. \n\nकॅपिटल इकॉनॉमिक्सचे ज्युलियन इव्हन्स-प्रिचर्ड म्हणतात, \"माझ्या मते सर्वांत जास्त शक्यता काय दिसते तर (चीनचे अध्यक्ष) शी जिनपिंग हे ट्रंप यांना मोठ्या सवलती देणार नाहीत आणि त्यामुळे G20 बैठकीतून फार काही निष्पन्न होणार नाही.\"\n\nसौदी युवराजांची मुत्सद्देगिरीचं कौशल्य पणाला\n\nइस्तंबुलमधल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात 2 ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ पत्रकार जमाल खाशोज्गी यांची हत्या करण्यात आली. या घटनेविरोधात आंतरराष्ट्रीय पातळीवर संताप व्यक्त होतोय. या हत्येत सहभागी असल्याचा संशय असणाऱ्या 17 सौदी नागरिकांवर कॅनडानं बंदी घातली आहे. \n\nसौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद अर्जेंटिनात दाखल झाले. पत्रकार जमाल खाशोग्जी यांच्या हत्येनंतर त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\n\nआपण युवराज सलमान यांना भेटून \"अगदी स्पष्ट\" संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणार असल्याचं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनीही म्हटलं आहे. \n\nत्या म्हणाल्या, \"खाशोज्गी यांच्याबाबत काय घडलं, याचा संपूर्ण आणि पारदर्शक तपास आम्हाला अपेक्षित आहे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यक्षात त्यांच्या हातात केवळ वीसच रुपये प्रतिलिटर मिळतात.\n\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराडच्या शिवाजी स्टेडियम परिसरातील गरीब लोकांना आणि बालसुधारगृहात मोफत दूध वाटप केलं.\n\nत्यामुळे राजू शेट्टी यांनी पुकारलेलं हे आंदोलन म्हणजे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उद्रेक आहे, असं चौगुले यांना वाटतं आहे. \n\n\"खरं तर शेतीला पूरक धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जातो. शेतकरी दूध उत्पादकांना नोकरी नसते. उत्पादन खर्चही निघत नसलेला तोटा सहन करत दुधाचा व्यवसाय केला जातोय. त्यामुळे प्रतिलिटर शेतकऱ्यांना पाच रुपये मिळावेत... उर्वरित लेख लिहा:","targets":"यावर पाटील म्हणाले, \"आज 80 टक्के कुटुंब दूध व्यवसायावर गुजराण करतात. त्यांना न्याय देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी असणाऱ्या प्रत्येकाने याला पाठिंबा देणं गरजेचं आहे.\"\n\nहे दूध बंद आंदोलन एक वर्गीय लढा आहे. राज्यातील बराच दूध उत्पादक शेतकरी हा अल्पभूधारक, भूमिहीन, शेतमजूर आहे. या वर्गातील शेतकरी हा शेतीतून पर्यायी उत्पन्नाचं साधन म्हणून दूध व्यवसाय करतो.\n\nगाईच्या दुधाचा उत्पादन खर्च प्रतिलिटर 30 ते 35 रुपयांवर पोहोचला, पण दूध उत्पादक शेतकऱ्याला केवळ 17 ते 18 रुपये प्रति लिटर इतका कमी भाव मिळतो.\n\nया प्रश्नावर खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्याशी संपर्क साधल्याचं सांगितलं. त्यावर \"शेतकऱ्यांनी संकरित गाई न पाळता देशी गाई पाळाव्यात, असा अजब सल्ला राधामोहन सिंह यांनी दिला, तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत कोणतीही दखल न घेता आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं\" असं राजू शेट्टी यांनी सांगितलं. \n\nयामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे, असं ते म्हणतात. \n\n\"सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा म्हणावा तसा फायदा न झाल्याने दूध उत्पादक शेतकरी हा तोट्याचा धंदा करतोय. उलट या गोष्टीचं भांडवल करून काही राजकारण्यांनी आपलं उखळ पांढरं करून घेतलं,\" असा थेट आरोप शेट्टी यांनी केला.\n\nतीन रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याच्या सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने शेतकऱ्यांच्या भावनांशी हा खेळ सुरू असल्याचे शेट्टी यांचा म्हणणं आहे. \"सोबतच बटर, दूध पावडर यासारखे पदार्थांचे साठे पडून राहिले. त्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे, मात्र तसंही न होता केवळ दूध उत्पादकांचा तोटा होतोय. दूध पावडर तयार करणार्‍या कंपन्यांनी गैरफायदा घेतल्याने दूध उत्पादकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे,\" असाही त्यांचा आरोप आहे.\n\nस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यांवर दूध सोडून आंदोलन करताना\n\nगायीच्या दुधाचे दर 14 ते 15 रुपये इतके खाली आलेत, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. पण मागणी आणि पुरवठा यातल्या तफावतीमुळे ही परिस्थिती निर्माण झालीय, असं वारणा उद्योग समूहाचे नेते आणि माजी मंत्री विनय कोरे यांनी सांगितलं. \"याबाबत सरकारने काही मार्ग सुचवले होते, जसं की शाळांमध्ये दूध भुकटी देणं, जुना साठा भारताबाहेर निर्यात करणं. पण यांची अंमलबजावणी न झाल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली..."} {"inputs":"...्यता\n\nनरेंद्र मोदी यांच्या सरकारचं वैशिष्टय हे की या सरकारने पत्रकारांच्या गळचेपीला राजमान्यता दिली. नरेंद्र मोदींनी आपल्याविरुध्द लिहिणाऱ्या पत्रकारांना 'न्यूज ट्रेडर' ही नवी उपाधी दिली. व्ही. के. सिंग किंवा किरण रिजिजू यांच्यासारखे त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी पत्रकारांना 'प्रेस्टिट्यूट' म्हणू लागले. \n\nमीडिया हा आपला शत्रू आहे, याची खूणगाठ मोदींनी 2014च्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच बांधली होती. गुजरात दंगलीच्या काळात पत्रकारांनी आपल्याला लक्ष्य केल्याचा त्यांचा राग होता. त्याचंच उट्टं जणू ते काढ... उर्वरित लेख लिहा:","targets":"हा हा बोगस अकाउंट डोकं वर काढतो. \n\nपत्रकारांविषयी अभूतपूर्व विष पसरवणारे सत्ताधारी म्हणून या सरकारची नोंद होईल. अलीकडेच प्रेस अॅक्रिडिटेशनचे नियम फेक न्यूजशी जोडून पत्रकारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न या सरकारमधल्या माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांनी केला. पण तीव्र प्रतिक्रिया उलटल्याने पंतप्रधानांना हस्तक्षेप करून हा निर्णय मागे घ्यावा लागला.\n\nसगळ्यांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भयंकर मनस्ताप सहन करूनही बहुसंख्य पत्रकारांनी या छळवणुकीला भीक घातलेली नाही आणि आपलं काम चालू ठेवलं आहे.\n\nगौरी लंकेश\n\nमात्र गौरी लंकेशच्या तेही नशिबात नव्हतं. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर ज्या धर्मांध संघटनाना बळ मिळालं, त्यांपैकी कुणी तिच्यावर गोळ्या झाडल्या असाव्यात असा पोलिसांचा संशय आहे. 'अटक केलेल्या आरोपीचे सनातनसारख्या अतिरेकी हिंदुत्ववादी संघटनेशी संबंध' अशी बातमी प्रसिध्द झाली आहे. याच संघटनांवर दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या खुनाचा संशय आहे.\n\nदेशातली परिस्थिती किती भयावह आहे हे यावरून दिसतं. कर्नाटकातलं काँग्रेस सरकारही गौरी लंकेशच्या खुनाचा छडा लावण्याचं अपयशी ठरलं आहे.\n\nपत्रकारांना कोण वाचवणार?\n\nपण गौरी लंकेशच्या खुनाबाबत जनक्षोभ तरी निर्माण झाला, ग्रामीण भारतातल्या पत्रकाराच्या नशिबात हत्येनंतरही अवहेलनाच येते. 12 पत्रकार गेल्या वर्षभरात देशभरात मारले गेले आहेत. त्यांपैकी बिहारचे राजदेव रंजन, त्रिपुराचे शांतनू भौमिक, छत्तीसगड साई रेड्डी, उत्तर प्रदेशचे जगेंद्र सिंग यांची थोडी तरी चर्चा झाली, इतरांची नावही आपल्याला ठाऊक नाहीत.\n\nग्रामीण पत्रकाराला एका बाजूला राजकीय माफियाशी लढावं लागतं, तर दुसरीकडे भ्रष्ट पोलिसांचा सामना करावा लागतो. त्याला ना नोकरीचं संरक्षण ना सरकार किंवा समाजाचं. जगेंद्र सिंगला तर पोलिसांनी जाळून मारल्याचा आरोप आहे.\n\nगेल्या तीन वर्षांत 90 पत्रकारांवर हल्ले झाल्याची माहिती नुकतीच सरकारने राज्यसभेत दिली. ती दिशाभूल करणारी असल्याचा दावा महाराष्ट्रातल्या पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीने केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार एकट्या महाराष्ट्रातच गेल्या तीन वर्षांत 218 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. हा आकडा खरा असेल तर परिस्थिती गंभीर आहे. \n\nमी स्वत: शिवसेना आणि नारायण राणेंच्या गुंडांचा अनुभव घेतला आहे. पण गेल्या दोन दशकांत सेनेचं राडा तंत्र सर्वपक्षीय झालं आहे. वाळू माफियापासून दूध माफियांपर्यंत असंख्य गुंड..."} {"inputs":"...्यता आहे. पक्षाला सध्या खंबीर आणि निर्णायक नेतृत्वाची गरज आहे. \n\nपक्षाचं पुनरुज्जीवन गरजेचं\n\nकाँग्रेसला आता आधुनिक काळातील पक्ष म्हणून पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. नेहरू-गांधी कुटुंबावर नको एवढं अवलंबित्व ही पक्षासमोरची पहिली समस्या आहे. याच कारणामुळे पक्ष कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायला कचरताना दिसतोय.\n\nराहुल गांधी ना पक्ष सोडण्याची भाषा करताहेत ना राजकारण. ही गोष्ट पक्षाच्या नेत्यांनी समजून घ्यायला हवी. त्यांना केवळ अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे भूमिका बजावायची आहे. वाजपेयी अनेक दशकं पक्षामध्ये... उर्वरित लेख लिहा:","targets":"अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यबळापैकी 40 टक्के या महिला आहेत आणि 20 टक्के महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या सुरुवातीच्या काळात रक्तस्रावाचा खूप त्रास होतो. यालाच 'डिसमेनोऱ्हिया' असं म्हणतात. \n\nया दरम्यान महिलांना होणारा त्रास इतका जास्त असतो की, त्यांना दिवसभर दुसरं काहीही काम करता येत नाही. या अशा महिलांसाठी 'मेन्स्ट्रुअल लीव्ह' नक्कीच आरामदायी ठरू शकते. \n\nपण कंपन्यांच्या पातळीवर अशा प्रकारच्या रजेची परिणामकारक अंमलबजावणी होईल तेव्हाच याचा खरा उपयोग आहे.\n\nआता प्रश्न असा आहे की, कशा पद्धतीनं आपण या रजेच्या धोरणाला परिणामका... उर्वरित लेख लिहा:","targets":"''मेन्स्ट्रुअल लीव्हच्या नावाखाली कर्मचाऱ्यांना सरळ घरी पाठवण्याऐवजी कंपन्यांनी ऑफिसमध्येच काही आरामाची व्यवस्था करायला हवी किंवा सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, जेणेकरून महिला कर्मचाऱ्यांवर घरी थांबायची वेळ येणार नाही.'' असं ओवेन सांगतात.\n\nमासिक पाळीसंबंधी लोकांमध्ये अनेक गैरसमज असल्याचं लारा ओवेन सांगतात.\n\nएडन किंग या टेक्सस राईस युनिव्हर्सिटीमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. त्या तिथं मानसशास्त्र हा विषय शिकवतात. कामाच्या ठिकाणी होत असलेल्या लैंगिक भेदभावाकडं लक्ष वेधून त्या सांगतात की, ''कामाच्या ठिकाणी स्त्री-पुरुष असा भेद हा कायमचा काढून टाकायला हवा.\"\n\nत्या पुढे सांगतात, ''कंपनीची लीव्ह पॉलिसी ही लवचिक असावी. काळानुरूप आणि गरजेनुसार ती बदलणारी असायला हवी. ज्यामुळं आजारी पडल्यास कंपनीत काम करणाऱ्या लोकांना सुट्टी घेता येईल, मग त्यांच्या आजारपणाचं कारण काहीही असो!\"\n\n\"या पद्धतीचा अवलंब केल्यास कुणालाही झुकतं माप देण्याचा प्रश्न येणार नाही. शिवाय, ही बाब सर्वांना एकाच पातळीवर आणून ठेवेल आणि लैंगिक गैरसमजांनाही यामुळं आळा बसेल'', असं त्या म्हणतात.\n\nकंपन्यांच्या लीव्ह पॉलिसी लवचिक असायला हव्यात, असं जाणकारांचं मत आहे.\n\n\"पीरियडसंबंधीच्या गैरसमजांना तिलांजली देणं हा या मेन्स्ट्रुअल लीव्हचा एक भाग असेल तर पुन्हा याच नावानं गैरसमज का निर्माण करायचे?\" असा मुद्दा ओवेन मांडतात.\n\nमासिक पाळी हा आजार नसून महिलांच्या आरोग्याशी निगडित, त्या सातत्याने अनुभवत असणारं एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तेव्हा 'पीरियड लीव्ह' बाबतीत कंपन्यांनी लवचिक धोरण बाळगणं आवश्यक आहे. जेणेकरून महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात पर्सनल लीव्ह घेता येईल, असं ओवेन सुचवतात.\n\n''पीरियड लीव्हचा प्रश्न मोठा बनवून त्याला सर्वांपर्यंत पोहचवल्यास, त्याबद्दल सर्वांगानं चर्चा झाल्यास पाळीबद्दलचे अनेक समज दूर होऊ शकतात,'' असं वॉटर एड अमेरिकेच्या लिसा स्केचमन यांनी सांगितलं. \n\nत्या पुढं सांगतात की, ''मासिक पाळीसंबंधीची धोरणं पुरुष मंडळी तयार करू शकत नाही. महिला मासिक पाळी प्रत्यक्ष अनुभवतात, त्यांना त्यातून जावं लागतं. त्यामुळं त्यांनीच ही धोरणं बनवण्याकरता, त्यांच्या अंमलबजावणीकरता पुढाकार घेणं गरजेचं आहे.''\n\nबॅक्स्टर हे सर्व करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यासाठी त्या कर्मचाऱ्यांकडून नियमितपणे फीडबॅकही घेत आहेत.\n\nको-एक्झिस्ट पुढच्या..."} {"inputs":"...्या अफवा\n\nआजच्या रिअॅलिटी शोज प्रमाणे त्याकाळी एकैलीवर अत्याधुनिक तांत्रिक उपकरणं नव्हती. तरीदेखील मीडियामध्ये अंदाज आणि अफवांचं पेव फुटलं. मीडियामध्ये 'लव्ह राफ्टवर सेक्स' या मथळ्याखाली बातम्या येऊ लागल्या. या बातम्यांशी राफ्टवरच्या सदस्यांचा अजिबात संपर्क नव्हता. त्यामुळे लवकरच एकैलीची 'सेक्स राफ्ट' अशी ओळख निर्माण झाली. मात्र, या राफ्टवरची परिस्थिती वेगळीच होती. \n\nआपल्या लेखात जिनोव्ज सांगतात, \"शास्त्रीय अभ्यासांवरून सेक्स आणि हिंसा यात संबंध असल्याचं दिसतं. यात सेक्सविषयीचा बहुतांश आंतरविरो... उर्वरित लेख लिहा:","targets":"लं की जिनोव्ज आपला प्रयोग पूर्ण करण्यासाठी एखाद्या हुकूमशहाप्रमाणे वागू लागले होते. इतकंच नाही तर ते कॅप्टनलाही आव्हान देत होते. \n\nजपानच्या इसुके यामाकीने सांगितलं, \"त्यांच्या मानसिक हिंसेचा सामना करणं, फार अवघड होतं.\"\n\nयाच कारणामुळे इतर सदस्यांच्या मनात त्यांच्या हत्येचा विचार आला. \"त्यांना समुद्रात फेकून अपघात झाल्याचं सांगता येईल किंवा हार्ट अटॅक येईल असे एखादे औषध त्यांना द्यावे\", असा विचार लोक करू लागले होते.\n\nफी सेमूर यांनी डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं, \"असं केल्याने परिस्थिती आणखी चिघळेल, अशी भीती मला वाटत होती.\"\n\nमात्र, असं काही घडलं नाही. जिनोव्जचा विषय सामोपचाराने मिटवण्यात आला. जेव्हा एकैली मॅक्सिकोला पोचली तेव्हा या गटातल्या सर्वांना हॉस्पिटलमध्ये अगदी वेगवेगळं भर्ती करण्यात आलं. त्यांच्या अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक चाचण्या करण्यात आल्या. \n\nजिनोव्ज डिप्रेशनमध्ये गेले होते आणि सेक्स बोटच्या बातमीने तर त्यांच्या विद्यापीठानेही त्यांना दूर सारलं होतं. \n\nमात्र, आपल्या मृत्यूपर्यंत म्हणजे 2013 सालापर्यंत ते अकॅडमीच्या कामात सक्रीय होते. \n\nजिनोव्ज स्वतः हताश झाले होते\n\nत्यांच्यासोबत जी माणसं प्रयोगासाठी गेली होती त्यांच्यासाठी हा प्रवास एक धाडसी प्रवास ठरला. \n\n'यशस्वी प्रयोग'\n\nया प्रवासादरम्यान काही कठीण प्रसंगही आले. मात्र, या गटात मतभेद झाले नाही. उलट त्यांच्यातले भावनिक संबंध अधिक दृढ झाले. \n\nयामुळेच फी यांच्या मते हा एक यशस्वी प्रयोग होता. \n\nप्रयोगात सहभागी झालले लोक (डावीकडून)- मेरी गिडल, एडना रिव्स, फी सेमूर, इसुके यामाकी, मारिया जोर्नस्टाम, सर्वेन जानोटी.\n\nब्रिटीश वृत्तपत्र असलेल्या गार्डियनला त्यांनी सांगितलं, \"जिनोव्ज यांचं लक्ष हिंसा आणि संघर्ष यावर केंद्रित होतं. मात्र, 'अनोळखी'पणापासून सुरुवात करणारे सर्व नंतर 'आम्ही' झालो.\"\n\nलिंडिन यांनी याच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, \"ती माणसं त्या राफ्टवर का गेली होती, हे जिनोव्ज यांनी ऐकलं असतं तर त्यांना हिंसेचे परिणाम कळून चुकले असते. सोबतच हेही कळालं असतं की आपल्यातले मतभेद विसरून आपण हिंसेवरही मात करू शकतो.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या आपल्या पतीसह तिथे आल्या होत्या. हॉस्पिटल अधिकाऱ्यांप्रति त्या नाराज दिसत होत्या. \n\nत्यांनी सांगितलं की, जेठानी सीमा अवस्थी गेलेल्यांमध्ये होत्या. सीमा अवस्थी त्याच भागातल्या एका शाळेच्या मुख्याध्यापक होत्या. जेठानी यांच्या मुलांचं लग्न होणार होतं. आमच्या समाजाने चांगलं व्यक्तिमत्व गमावलं. \n\nत्यांनी सांगितलं की, आदल्या रात्री सीमा यांच्याशी व्हॉट्सअपवरून त्यांचं बोलणं झालं. नंतर मी रुग्णालयातही आले. त्यांना कोव्हिड वॉर्डात जाण्याची परवानगी नव्हती. मात्र त्यांच्या व्हॉट्अपवरून हे समजत होतं की ... उर्वरित लेख लिहा:","targets":"संपेल असं कळलं. \n\nमी तिकडे पोहोचलो. सुरक्षारक्षकांनी मला आत जाण्यास मनाई केली. मी फोनच्या माध्यमातून रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला. केंद्र सरकार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि खाजगी रुग्णालयांवर ऑक्सिजनच्या व्यवस्थापनावरून आरोप करत आहेत. म्हणूनच रुग्णालय प्रशासन प्रसारमाध्यमांपासून दूर राहत आहे. \n\nत्यांचं म्हणणं असं की नोएडात ऑक्सिजनची व्यवस्था झाली आहे आणि टँकर नोएडाहून निघाला आहे. मी एक तास तिथे होतो मात्र टँकर काही पोहोचला नाही. थोड्या वेळाने अधिकाऱ्यांनी टँकर पोहोचल्याचं सांगितलं. \n\nडॉक्टरांची निष्ठा\n\nसर गंगाराम रुग्णालय ते एम्स सगळीकडे एक गोष्ट जाणवली ती म्हणजे ऑक्सिजनची कमतरता आहे. बेड आणि व्हेंटिलेटरची टंचाई आहे. पण रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, नर्स, अन्य कर्मचारी यांचा निग्रह कमी झालेला नाही. \n\nगंगाराम रुग्णालयाच्या समोरच छोटा बगीचा आहे. रुग्णालयाच्या प्रांगणातच आहे. रुग्णालयात काम करणारी मंडळी तिथे बोलत बसली होती. \n\nडॉक्टर अवरितपणे काम करत आहेत.\n\nपीपीई किट परिधान केलेल्या दोन महिला गवतावर डबा ठेवून खात होत्या. खाल्ल्यावर लगेच त्या वॉर्डात जाणार होत्या. \n\nगेल्या दहा दिवसांपासून कोणताही ब्रेकविना काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही स्वत:हूनच हे करत आहोत असं त्या म्हणाल्या. रोज ठराविक तास अधिक काम त्या करत आहेत. \n\nकोरोनाचा संसर्ग आणखी फैलावू शकतो त्यासाठी आम्ही तयार आहोत. कारण लोकांना डॉक्टरांची आवश्यकता भासणार आहे. \n\nजयपूर गोल्डन हॉस्पिटलच्या रिसेप्शनच्या समोर काही महिला बसल्या होत्या. त्यातली एक रडत होती. त्या खूपच अस्वस्थ वाटत होत्या. रिसेप्शनवर मी विचारलं की त्यांच्याकडे कोणी लक्ष का देत नाहीये? हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नसल्याचं मला सांगण्यात आलं. \n\nत्यांना याबाबत सांगण्यात आलं आहे. आता कुठे जावं हे त्यांना कळत नाहीये त्यामुळे बेड रिकामा होईल या आशेने त्या तिथेच बसून आहेत.\n\nस्थलांतरित कामगार घरी परतू लागले \n\nदिल्लीत कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्यावर लॉकडाऊन लागू करण्यात आला. हाताला काम नसल्याने स्थलांतरित कामगारांनी पुन्हा गावाकडे मोर्चा वळवला. बहुतांश कामगार आनंद विहार बस टर्मिनल इथूनच गावी परतत आहेत. \n\nतिथे जमलेल्या गर्दीचे फोटो तुम्ही पाहिले असतीलच. आपल्या सामानासह तिथे आलेल्या कामगारांनी सांगितलं की, त्यांना दहा दिवसांची सुट्टी मिळाली आहे. म्हणून ते गावी जात आहेत...."} {"inputs":"...्या आरोपाप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलिसांची कारवाई पुराव्याच्या आधारे होती \n\nकोर्टाचा प्रश्न आहे की पैशांचा व्यवहार आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा असू शकतो का? पण, हा मुद्दा सद्य स्थितीत FIR रद्द करण्याबाबत असू शकतो का? आजमितीला प्रश्न आहे पुराव्याचा. \n\nसेशन्स कोर्टाला जामीनाबाबत निर्णय घेऊ द्यात. कोर्टाच्या पदानुक्रमाला धक्का का लावायचा? सरकारची बाजू का ऐकून घ्यायची नाही? \n\nदुष्यंत दवे यांचा आक्षेप \n\nमात्र, अर्णब गोस्वामी यांच्या याचिकेवर होणाऱ्या तात्काळ सुनावणीने वाद निर्माण झ... उर्वरित लेख लिहा:","targets":"न पुन्हा चौकशी सुरू केली. त्यामुळे अटक अवैध म्हणता येणार नाही,\" असं निरीक्षण कोर्टाने आपल्या आदेशात नोंदवलं होतं. \n\nहायकोर्टाच्या निर्णयाविरोधात गोस्वामी यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. हायकोर्टाच्या आदेशावर स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली आहे. \n\nसुप्रीम कोर्टातील याचिकेत काय म्हटलंय?\n\n1) अटक राजकीय हेतूने प्रेरित. \n\n2) महाराष्ट्र सरकार कुहेतूने कारवाई करत आहे. \n\n3) रिपब्लिक न्यूज आणि कर्मचाऱ्यांविरोधात राजकीय दबावापोटी खोटी कारवाई केली जात आहे. \n\n4) संविधानाच्या कलम 19(1)(a) आणि 19(1)(g) प्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क. \n\n5) अटक अवैध आहे. \n\nअन्वय नाईक प्रकरणी अर्णब गोस्वामी सर्वोच्च न्यायालयात\n\nपत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर 10 नोव्हेंबरला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. याआधी शुक्रवारी हायकोर्टात सुनावणी झाली होती. त्यावेळी निकाल राखून ठेवण्यात आला होता. सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांचा अंतरिम जामीन फेटाळला होता.\n\nअन्वय नाईक\n\nसोमवारी हायकोर्टाने सांगितले की अर्णब गोस्वामी हे पुढील चार दिवसांत सत्र न्यायालयाकडे अंतरिम जामीनासाठी दाद मागू शकतात. त्यावर अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. \n\n2018 सालच्या अन्वय नाईक आणि त्यांच्या आईच्या आत्महत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेला गुन्हा रद्द करावा आणि अटक अवैध ठरवावी, यासाठी गोस्वामी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. \n\nगोस्वामी यांना गुरुवारी (5 नोव्हेंबर) अलिबागच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आलं होतं . पोलिसांनी त्यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, कोर्टाने गोस्वामी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या आहेत जगभ्रमंतीला\n\nहैदराबादजवळच्या एअरफोर्स अकॅडमीमध्ये तेव्हा माझं ट्रेनिंग सुरू होतं. पण त्याच काळात माझ्या आईला सर्व्हायकल कॅन्सर झाला. तिचा आजार तिसऱ्या टप्प्यात होता. \n\nमाझं ट्रेनिंग सोडून मी आईच्या मदतीला गेले. ज्या आईनं माझ्या शिक्षणासाठी एवढ्या खस्ता खाल्ल्या तिला या आजारानं ग्रासलेलं बघून आम्ही सगळेच कोलमडून गेलो होतो. पण याही परिस्थितीत आई निर्धारानं उभी राहिली. \n\nएकीकडे आईचं ऑपरेशन, किमोथेरपी, रेडिएशन हे उपचारांचं चक्र आणि दुसरीकडे नौदलात स्थिरावण्यासाठीची माझी धडपड हा काळ आठवला तर... उर्वरित लेख लिहा:","targets":"टीम ठरलो. ही मोहीम आम्ही 'आयएनएस महादई' या बोटीतून पार केली. \n\nस्वातीच्या मनात आईबाबांबद्दल समुद्राएवढीच कृतज्ञता आहे.\n\nया मोहिमेनंतर जेव्हा भारतीय नौदलानं महिलांच्या पथकाची सागर परिक्रमा आयोजित केली तेव्हा अर्थातच मी या मोहिमेची सुरुवातीची शिलेदार होते. ऑगस्ट 2017 ते एप्रिल 2018 या नऊ महिन्यांत आम्ही सहा जणींनी शिडाच्या बोटीतून सागर परिक्रमा पूर्ण केली. \n\nलेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी हिच्या नेतृत्वाखाली लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट विजया देवी, लेफ्टनंट पी. ऐश्वर्या आणि लेफ्टनंट पायल गुप्ता आणि मी. आम्ही सगळ्याजणी ही मोहीम पूर्ण करून आलो तेव्हा देशभरात आमचं जोरदार स्वागत झालं. \n\nपंतप्रधान आणि राष्ट्रपतींनीही आमच्या कामगिरीचं भरभरून कौतुक केलं. आमच्या या मोहिमेमुळे जगभरात भारतीय नौदलाची मान उंचावली आहे. \n\nहे सगळे कौतुकसोहळे होत असताना मला राहूनराहून वायझॅकचा किनारा आठवत राहतो. मी 13 वर्षांची असताना अनुभवलेला पहिला थरार मनात अजून जसाच्या तसा आहे.\n\nमाझ्या आईनं माझ्यासाठी वाऱ्यावर स्वार होण्याची स्वप्नं पाहिली नसती तर हा थरार मी कधीच अनुभवू शकले नसते. म्हणूनच जेवढी कृतज्ञता मला वायझॅकच्या समुद्राबद्दल आहे तेवढीच आईबाबांच्या अपार कष्टांबद्दल आहे. \n\nमाझ्या या कहाणीतून मी जे शिकले तेच सगळ्यांना सांगेन. एखादी गोष्ट करायचीच असं मनापासून ठरवलं तर अडचणींचे भलेमोठे डोंगर आणि समुद्राच्या उंच उसळणाऱ्या लाटाही तुम्हाला रोखू शकत नाहीत.\n\nशिडाच्या होडीतून सागर परिक्रमा पार पाडणाऱ्या 'INSV तारिणी'च्या शिलेदार पी. स्वाती यांची ही कहाणी आरती कुलकर्णी यांनी शब्दबद्ध केली आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या उपस्थितीत मुलांच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श करू शकतात, असं आम्ही त्यांना सांगितलं. \n\nकुणाच्या स्पर्शामुळे वाईट वाटत असेल तर त्या व्यक्तीला नाही म्हणून सांगायला घाबरायचं नाही आणि त्याबद्दल आम्हाला लगेच सांगायचं, असंही आम्ही त्यांना सांगितलं.\n\nमित्रांसोबत खेळताना एखाद्याला तो खेळ आवडत नसेल तर त्याला तो खेळ खेळायला जबरजदस्ती करू नये, असंही आम्ही मुलांना समजावलं. थोडक्यात आम्ही मुलांना नाही म्हणायला शिकवलं आहे.\n\nकोणत्या प्रकारच्या माध्यमातून आमचे मुलं बातम्या वाचत अथवा ऐकत आहेत आणि त्यांच्या व... उर्वरित लेख लिहा:","targets":"घेणं गरजेचं नाही तर यामुळे आपल्या भोवती अशा गोष्टी होऊ नये याबाबतची समजही त्यांना देणं गरजेचं आहे.\n\nमागच्या रविवारी आम्ही आमच्या मुलाला बलात्कार विरोधी निदर्शनात सहभागी होण्यासाठी घेऊन गेलो होतो. तो एकटा नसून अनेक लोक भविष्याविषयी चिंता करत आहेत, हे त्याला समजायला हवं. \n\n'बदल घडवण्यात त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे त्याला कळायला हवं' - सुनयना रॉय, 11 आणि 3 वर्षांच्या मुलांची आई, बंगळुरू\n\nबलात्कार आणि लैंगिक शोषणाविषयीच्या अनेक घटनांबाबत मी माझ्या मोठ्या मुलासोबत चर्चा केली आहे. तो कधी-कधी यासंबंधीच्या बातम्या वाचतो त्यामुळे संमती आणि हिंसेसारख्या गोष्टींवर मी त्याच्याशी चर्चा केली. \n\nबदल घडवून आणण्याच्या प्रक्रियेत त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, हे त्याला समजायला हवं. \n\nबलात्काराच्या घटनांबद्दल माझ्या मुलाला माहिती असायला हवं. आजच्या काळात महिलांसाठी लैंगिक छळ म्हणजे खूप मोठी भीती झाली आहे. तसंच प्रत्येकाच्या जीवनावरही या घटनांचा प्रभाव पडतो. \n\nमहिलांबद्दलचे अपमानकारक विनोद प्रत्येक घरात होताना दिसून येतात आणि हे विनोद भयंकर रूप कशाप्रकारे धारण करू शकतात, यावर आपण विचार करायला हवा. \n\nबातम्या बघण्यापासून आणि वाचण्यापासून मी माझ्या मुलाला रोखत नाही. पण त्यांनी स्वत: यावर चर्चा करायला हवी असं मला वाटतं, त्यांच्यावर चर्चा थोपवायला मला आवडत नाही.\n\nकदाचित मुलं आमच्यासोबत जी चर्चा करतात त्याचा अर्थ पूर्णत: ते समजू शकत नसतील. पण त्यांच्या आईसोबत असा वाईट व्यवहार करणं कदापि खपवून घेण्या योग्य नाही, हे त्यांना चांगलंच समजतं.\n\n'आई, बलात्कार करणाऱ्यांना शिक्षा होत नाही का?' - कोमल कुंभार, 12 वर्षांच्या मुलीची आई\n\nगेले काही दिवस टिव्ही आणि इंटरनेटवर कठुआ पीडितेचे फोटो फिरतायत. ते पाहून माझी बारा वर्षाची मुलगी सानियाने, ही मुलगी कोण आहे? असा प्रश्न मला विचारला. त्यावेळी मला तिच्यासोबत काय घडलं हे सांगावं लागलं. खरंतर तिच्यासोबत काय घडलं हे समजून सांगण्याचं तिचं वय नाही. पण मी सोप्या शब्दात तिला हे प्रकरण समजून सांगण्याचा प्रयत्न केला.\n\nत्यावर सानियाने बलात्कार म्हणजे काय? असा सवाल मला केला. तेव्हा मी तिला सोप्या शब्दांत समजावून सांगितलं की, आपल्या इच्छेशिवाय जर कोणी आपल्या अंगाला हात लावत असेल किंवा आपल्याकडे वाईट नजरेने पाहत असेल, तर ते वागणं चुकीचं असतं. त्यावर सानियाने, बलात्कार का करतात? आणि मुलींच्याच बाबतीत..."} {"inputs":"...्या एका लहानशा बेटावर 9व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच एक लहानशी प्रकाश व्यवस्था अस्तित्वात होती. शार्लेमन (चार्ल्स द गॉल) (Charles de Gaulle) ने इथे प्रकाश व्यवस्था उभारण्याचे आदेश दिले होते. \n\nब्लॅक प्रिन्स (एडवर्ड ऑफ वेल्स)ने 1360मध्ये इथे टॉवर बनवला. दोनशे वर्षांनंतर 1584मध्ये तिसऱ्या किंग हेन्रीने या बेटावर लाईटहाऊस उभारलं. \n\nएडवर्डने उभारलेल्या स्तंभाच्या अवशेषांच्या जागी आपला शाही दिमाख दाखवणारा टॉवर तिसऱ्या हेन्रीला हवा होता. \n\nया लाईटहाऊससोबतच शाही निवास, राखणदारांसाठी खोल्या, एक मोठा दि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा. \n\nअशा प्रकारे दिवा फिरणारं जगातलं पहिलं लाईटहाऊस अस्तित्वात आलं. \n\nतेलाचा दिवा शांत वातावरणामध्ये खलाशांना आवश्यक ती मदत करू शकत असे. पण त्याचा प्रकाश अंधुक होता. वादळी रात्री त्या दिव्याचा खलाशांना फायदा होत नसे. \n\nराजवटीचं प्रतीक\n\n1789मध्ये फ्रेंच क्रांतीनंतर फ्रान्समधल्या जुन्या राजवटीच्या सगळ्या खुणा मिटवण्याचे प्रयत्न झाले. \n\nकॉर्डोनच्या आतमध्ये असणारे शाही पुतळे आणि राजघराण्याला समर्पित शिलालेखही उद्ध्वस्त करण्यात आले. \n\nपण शिल्पकार लुई डी फ्वांचा पुतळा मात्र तसाच ठेवण्यात आला. आजही हा भव्य पुतळा प्रवेशद्वाराजवळ पहाता येतो. \n\nजुन्या खुणा मिटवण्यासोबतच या लाईटहाऊसची उपयुक्तता वाढवण्याचे आणि याचा उजेड दूरवर पोहोचण्याचे मोठे प्रयत्न सुरू झाले. \n\nविलक्षण शोध\n\n19व्या शतकामध्ये ऑप्टिक्स (प्रकाश शास्त्र) हे क्षेत्र नव्याने उदयाला येत होतं. डच भौतिक शास्त्रज्ञ क्रिश्चियन हिगीन्सने प्रकाशाचा सिद्धांत मांडला ज्यानुसार प्रकाश विविध तरंगांमध्ये प्रवास करत असल्याचं म्हटलं होतं. \n\nवैज्ञानिकांना हा सिद्धांत माहिती होता. पण अनेक लोकांना याविषयी शंकादेखील होती. ऑगस्टीन फ्रेस्नेलने हा सिद्धांत प्रभावीपणे सिद्ध केला. \n\nया फ्रेंच शास्त्रज्ञाने हे शोधून काढलं की लहान लहान बर्हिगोल लोलक जर मधमाशीच्या पोळ्याच्या आकारात जोडली तर त्याने तिरक्या प्रकाश रेषाही सरळ दिशेने वळवल्या जाऊ शकतात. \n\nफ्रेस्नेलची ही रचना भूमितीमधल्या प्रकाशाच्या एका मुख्य सिद्धांतावर आधारित होती. याच्यानुसार जेव्हा प्रकाश किरण जेव्हा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करतात (म्हणजे हवेतून काचेत आणि मग काचेतून पुन्हा हवेत) तेव्हा त्यांची दिशा बदलते. \n\nया फ्रेस्नेल लेन्समुळे लाईटहाऊसमधून येणारा उजेड त्याच्या मूळ स्रोतापेक्षा प्रखर बनला. हा उजेड आता दूरवरूनही दिसत होता. \n\nफ्रेस्नेलने ही प्रणाली पहिल्यांदा फ्रान्समध्ये आधीपासून महत्त्वाच्या असणाऱ्या कॉर्डोन लाईटहाऊसमध्ये लावली.\n\nकॉर्डोनच्या जवळचा समुद्र हा वाकडातिकडा किनारा आणि खलाशांना चकवणाऱ्या उभ्या दगडांसाठी ओळखला जातो. \n\n1860च्या दशकापर्यंत लहान बंदरांपासून ते समुद्रांतल्या मोठ्या दीपस्तंभांपर्यंत सगळीकडे फ्रेस्नेल लेन्स बसवण्यात आली. \n\nकॉर्डोनचे पहारेकरी\n\nकॉर्डोन लाईटहाऊसला चार पहारेकरी आहेत पण एकावेळी दोनच जण कामावर असतात. दर आठवड्याला त्यांची ड्युटी बदलते.\n\nयाच पहारेकऱ्यांपैकी एक मिकाईल..."} {"inputs":"...्या करण शर्मानं मोक्याच्या क्षणी विकेट्स मिळवत संघाला विजयपथावर नेलं.\n\nकर्नाटकविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यातली गणेश सतीशची 81 धावांची खेळी निर्णायक ठरली. आधीच्या हंगामांमध्ये सुब्रमण्यम बद्रीनाथनं विदर्भाच्या फलंदाजीला आवश्यक बैठक मिळवून दिली होती. \n\n6 जबाबदारीचं भान\n\nविदर्भाच्या प्रत्येक खेळाडूनं आपापली जबाबदारी ओळखून खेळ केला. यंदाच्या हंगामात अक्षय वाडकर संघाचा नियमित विकेटकीपर नव्हता. \n\nअंतिम लढतीत अक्षयला संधी मिळाली आणि त्यानं या संधीचं सोनं केलं. शिस्तबद्ध विकेटकीपिंगच्या बरोबरीनं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"होत असे. अव्वल संघ एलिट गटात असत.\n\nविदर्भाचा संघ प्लेट गटात असे. प्लेट गटात असल्यानं अव्वल संघांविरुद्ध खेळण्याच्या संधी मर्यादित राहत असत. पण तीन वर्षांपूर्वी ही संरचना बदलल्यानंतर विदर्भानं जिद्दीनं खेळ करत जेतेपद प्रत्यक्षात साकारलं. \n\n9 विदर्भ क्रिकेट अकादमीची भूमिका \n\n2009 मध्ये सुरू झालेल्या विदर्भ क्रिकेट अकादमीचा या जेतेपदात महत्त्वाचा वाटा आहे. प्रतिभेला योग्य दिशा मिळवून देण्याचं काम या अकादमीनं केलं आहे.\n\nरणजीविजेत्या विदर्भाच्या संघातील अनेक खेळाडू या अकादमीतूनच पुढे आले आहेत. \n\nविदर्भ क्रिकेट संघटनेचा उपक्रम असलेल्या या अकादमीमुळे वयोगट स्पर्धांसाठी विदर्भाचा तगडा संघ खेळू लागला. 23, 19, 17 वर्षांखालील गटात विदर्भासाठी शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची फौज रणजी संघासाठी दमदार कुमक ठरली. \n\n10 ग्रामीण प्रतिभा\n\nविदर्भातल्या अनेक छोट्या गावातल्या खेळाडूंनी या विजयात मोलाचं योगदान दिलं आहे.शहरांमध्ये प्रशिक्षणाच्या संधी मुबलक प्रमाणावर उपलब्ध असतात. \n\nगावांमध्ये क्रिकेट मोठ्या प्रमाणावर खेळलं जातं पण शास्त्रोक्त आणि सर्वसमावेशक प्रशिक्षणाच्या संधी दुर्मीळच. \n\nप्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अनेकांनी क्रिकेटची आवड जोपासली. तालुका-जिल्हा पातळीवर कार्यरत असंख्य प्रशिक्षक तसंच क्लब्स, जिमखाने यांचं विदर्भाच्या विजयात मोलाचं योगदान आहे. \n\nअंतिम लढत\n\nदिल्ली 295 (ध्रुव शोरे 145; रजनीश गुरबानी 6\/59)\n\nविदर्भ 547 (अक्षय वाडकर 133; नवदीप सैनी 5\/103)\n\nदिल्ली 280 (नितीश राणा 64; अक्षय वाखरे 4\/ 95)\n\nविदर्भ 1 बाद 32 (वसीम जाफर 17; कुलवंत खेजरोलिया 1\/21) \n\nसामनावीर- रजनीश गुरबानी \n\nविदर्भ संघाचा जेतेपदापर्यंतचा प्रवास \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या कार्यकाळात कमीत कमी नऊ वेळा हे सांगितलं की, देशभरात NRCची प्रक्रिया NPRच्या माहितीवर आधारित असेल.\n\nही सारी वक्तव्यं भारत सरकारच्या आताच्या भूमिकेशी विसंगत आहेत. याआधी जेव्हा कधी NPRचा उल्लेख केला होता, त्या त्या वेळी त्याचा संबंध NRIC जोडला गेला होता. \n\nNPR आणि जनगणनेत काय फरक ? \n\nNPRसाठी नाव, जन्मतारीख, लिंग, आई-वडिलांचं नाव, जन्म ठिकाण यांसारखी माहिती मागितली जाते आहे. ही माहिती जनगणनेवेळी सुद्धा मागितली जाते. पण पश्चिम बंगालमधली 'प्रश्नावली' बीबीसीच्या हाती लागली, त्यात आईचं जन्मठिकाणही व... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या NPR पेक्षा मोदी सरकारनं आणलेल्या NPRचं स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे.\"\n\nपश्चिम बंगाल आणि केरळ सरकारनं केंद्र सरकारच्या उद्देशावर प्रश्न उपस्थित करत आपापल्या राज्यांमधील NPRची प्रक्रिया स्थगित केली आहे.\n\nकेंद्रीय गृहमंत्री काय म्हणतात?\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलंय की, \"दोन्ही (केरळ आणि पश्चिम बंगाल) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना मी नम्र विनंती करतो की असं पाऊल त्यांनी उचलू नये. त्यांनी याचा पुनर्विचार करावा. NPR पश्चिम बंगाल आणि केरळच्या सर्वसामान्य गरीब जनतेच्या लाभासाठी बनवल्या जाणाऱ्या योजनांचा आधार आहे. राजकारणासाठी गरिबांच्या विकास योजनांना दूर सारु नका.\"\n\n\"NPR लोकसंख्येची नोंदवही आहे. यात भारतात जे कुणी राहतात, त्यांची नोंद केली जाते. याच्या मदतीने देशातील विविध योजनांची आखणी केली जाते. NRC मध्ये लोकांकडून कागदपत्रं मागितली जातात की, तुम्ही कुठल्या आधारावर भारताचे नागरिक आहात? त्यामुळे NPR आणि NCR या दोन्ही प्रक्रियांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. किंबहुना, या दोन्ही प्रक्रियांचा एकमेकांच्या सर्वेक्षणातही काही उपयोग होणार नाही,\" असंही अमित शाह यांनी सांगितलं.\n\nअमित शाह पुढे म्हणाले, \"2015 साली NPRला पायलट स्तरावर अपडेट केलं गेलं. ही दर दहा वर्षांनी केली जाणारी प्रक्रिया आहे. यादरम्यान देशात राहणाऱ्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झालेले असतात. जनगणना दर दहा वर्षांनी होते. 2010 मध्ये यूपीएने NPR राबावलं होतं, तेव्हा कुणीही प्रश्न उपस्थित केले नव्हते. सरकार एक मोफत अॅप आणेल, ज्यात लोक आपापली माहिती भरू शकतील आणि हे सर्व सेल्फ-डिक्लेरेशन असेल. आम्हाला कुठलेही कागद नकोत.\" \n\nबीबीसीला आपल्या पडताळणीत आढळलं की, \"सरकारनं अजून देशभरात NRCची घोषणा केली नाहीये. पण सध्याच्या नियमांनुसार, जेव्हा देशभरात NRC होईल, त्यासाठी NPRच्या माहितीचाच वापर केला जाईल. जोवर सरकार नियमांमध्ये बदल करुन NPR ला NRC पासून वेगळं करत नाही. मात्र, तोपर्यंत NRC आणि NPR ला वेगळं करून पाहणं चूक आहे.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या कॅटलॉगमध्ये जिलेट रेझरच्या किंमतीवर कायदेशीररीत्या डिस्काउंट देता येणार नसल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती. यात एक खुलासाही करण्यात आला होता.\n\n\"आमच्या काही ग्राहकांच्या समाधानासाठी हा रेझर कॅटलॉगमध्ये देण्यात आला आहे. या कॅटलॉगमधील कमी किंमतीतील सेफ्टी रेझरपेक्षा हा रेझर जास्त समाधान देईल, असा आमचा दावा नाही,\" असं यात म्हटलं होतं. \n\nकमी किमतीतील रेझर आणि महाग ब्लेड, हे मॉडेल नंतर जन्माला आलं.\n\nजिलेटच्या पेटंटची मुदत संपल्यानंतर इतर स्पर्धक यात उतरले. त्यानंतर हे किंमतीचं मॉडेल विकसि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेमची किंवा किंडलवरील पुस्तकांची मोठी लायब्ररी असेल तर दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाणं तुमच्यासाठी फारच मोठी बाब असते.\n\nही 'स्विचिंग कॉस्ट' दर वेळी आर्थिक असते, असं नाही. ती किंमत वेळ, सोय यांचीही असू शकते.\n\nजर मला अडोबी फोटोशॉपची सवय असेल तर मी त्याच्या महागड्या अपग्रेडसाठी पैसे मोजण्याची शक्यता जास्त असते. कारण स्वस्तातील सॉफ्टवेअरसाठी ते कसं वापरायचं, हे शिकावंही लागणार असतं. \n\nब्रॅंड लॉयल्टी\n\nम्हणून सॉफ्टवेअर कंपन्या मोफत ट्रायल देतात. बॅंका आणि इतर सेवा पुरवणारे लोकांना आकर्षित करण्यासाठी विशेष स्वागत मूल्य देत असतात. कारण नंतर जेव्हा नकळत किंमत वाढते, तेव्हा कोणी बदल करण्याची तसदी घेत नाही.\n\nही 'स्विचिंग कॉस्ट' मानसिकही असते. ते ब्रॅंडसोबत असणाऱ्या निष्ठेतून येते. \n\nजर जिलेटच्या मार्केटिंग विभागाने माझी खात्री पटवली की इतर ब्लेडनं होणारी दाढी ही कमी प्रतीची असते, तर मी जिलेटच्या ब्रँडेड ब्लेडसाठी जादा पैसे मोजण्यासाठी तयार असतो. \n\nजिलेटचं पेटंट संपून आणि स्पर्धक कंपन्यांनी स्पर्धात्मक किमतीला ब्लेडची विक्री सुरू केल्यानंतर जिलेटचा नफा जास्तच वाढला. या विलक्षण सत्याचा उलगडा यातून होऊ शकेल. \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या जवानांचे येणं-जाणं रोखलं होतं, त्यामुळे हा ताफा मोठा झाला होता.\n\nकाही महिन्यांपूर्वी पर्यंत सैनिकांचा ताफा जेव्हा जात असे तेव्हा नागरिकांच्या गाड्यांना जाण्याची परवानगी नसे. जनरल मलिक यांच्या मते राजकीय दबावानंतर नागरिकांनाही आपल्या गाड्या जवळून नेण्याची परवानगी मिळाली आणि या हल्ल्यामुळे ही स्थिती अधिकच नाजूक झाली आहे.\n\nसीआरपीएफचे माजीप्रमुख दुर्गा प्रसाद म्हणतात, \"जर हा ताफा तुकड्या-तुकड्यांमध्ये गेला तरीही दारुगोळ्याने भरलेल्या गाडीला तुम्ही कसे रोखू शकाल?\"\n\nत्यांना सूत्रांनी दिलेल्या माहि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही प्रवास करतात. त्यामुळे या राज्यमार्गाला पूर्ण सुरक्षित ठेवता येत नाही. \n\nCRPFचे माजी प्रमुख दुर्गा प्रसाद सांगतात, \"सुरवातीला हा राज्यमार्ग काही रस्त्यांशी जोडलं होतं. स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून हा मार्ग इतर रस्त्यांना जोडण्यात आला.\"\n\nराज्यमार्गाल सुरक्षित ठेवण्यासाठी ठराविक अंतरावर सुरक्षारक्षक ठेवावे लागतील आणि या राज्यमार्गावरील इतर वाहनांची संख्या नियंत्रित करता येईल. पण काही अधिकारी म्हणतात सुरक्षा कर्मचाऱ्यांची संख्या इतकी जास्त नाही. \n\nCRPFवर सारखे हल्ले का?\n\nकाश्मीर खोरं किंवा नक्शलप्रभावित परिसर CRPFच्या जवानांवर हल्ले वाढताना दिसत आहेत. त्यातून काही तज्ज्ञांनी CRPFच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करत आहेत. \n\nजनरल व्ही. पी. मलिक म्हणतात, \"जवानांचं प्रशिक्षण आणि तैनात करण्याची पद्धती याकडं ही लक्ष दिलं पाहिजे. 70 ते 80 टक्के प्रकरणात CRPFची नियुक्ती देशातील अत्यंत संवेदनशील भागात केली जाते, हे त्यांच्यावर हल्ले होण्याचं कारण आहे.\" \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या जाणाऱ्या पदार्थांकडे वळत आहेत. त्यांपैकीच एक म्हणजे युका किंवा कॅसाव्हा.\n\nहे कंदमूळ उकडून किंवा तळून खाल्लं जातं. या बदलत्या परिस्थितीचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न मॅकडॉनाल्डनंही केला. त्यांनी मेन्यूमध्ये बदल करून पोटॅटो फ्रायऐवजी युका फ्राईज द्यायला सुरुवात केली आहे. \n\n4. पुरेशा औषधांचा अभाव \n\nकाही वर्षांपासून व्हेनेझुएलामध्ये मलेरियाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. याच्याविरुद्ध लॅटिन अमेरिकेतील इतर देशांमध्ये ही संख्या वेगानं कमी होत आहे.\n\n1961 मध्ये हाच व्हेनेझुएला मले... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खुआन ग्वाइडो यांना पाठिंबा दिला आहे.\n\nपंधरा दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा अध्यक्षपदाची सूत्रे घेणाऱ्या निकोलस मादुरो यांच्या सत्तेला यामुळे आव्हान मिळालं.\n\n शनिवारी स्पेन, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटननं व्हेनेझुएलात आठ दिवसांमध्ये मतदान घेण्याची सूचना केली आहे.\n\nमतदान घेतलं न गेल्यास ग्वाइडोंनाच पाठिंबा देण्याचंही या देशांनी जाहीर केलं आहे. रशियानं मात्र काहीशी वेगळी भूमिका घेतली आहे.\n\nग्वाइडोंना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय समर्थनाचा रशियानं निषेध केला केला आहे. हा आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग झाला असून यामुळे हिंसाचार वाढीस लागू शकतो, असं मत रशियानं व्यक्त केलं आहे. चीन, मेक्सिको आणि टर्कीनं निकोलस मादुरोंना पाठिंबा दिला आहे. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या जिल्ह्यांमध्येही तपासल्या न गेलेल्या केसेस असू शकतात. पण केसेस असतील असं गृहित धरून सगळं बंद करणं कितपत व्यवहार्य आहे? त्यामुळे आता मधल्या मार्गाचा विचार केला जातोय. तो म्हणजे जे हॉटस्पॉट आहेत तिथे अधिक कठोर लॉकडाऊन करायचं आणि जिथे केसेस नाहीयेत, तिथे लॉकडाऊन शिथिल करायचं. \n\nराजस्थानच्या भिलवाड्यात अचानक केसेस वाढल्या होत्या. पण तिथे लॉकडाऊन कठोरपणे पाळला गेला. किराणा-भाजी आणण्यासाठीही लोकांना बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. ते सगळं लोकांना घरपोच दिलं गेलं. त्यामुळे तिथे नव्या केसेस येणं जवळप... उर्वरित लेख लिहा:","targets":"त राहील आणि तोवर सगळं बंद करून ठेवणं शक्य नाही. त्यामुळे कोरोना असताना कसं काय करायचं, यासाठी त्यांनी समितीची स्थापन केलीये. \n\nभारताला आता सप्रेस अँड लिफ्ट या तंत्राची अनेक आवर्तनं करावी लागतील, असं मत हाँगकाँग विद्यापीठात मेडिसीन विभागाचे डीन आणि साथीच्या रोगांचे तज्ज्ञ असलेल्या गॅब्रिएल लेउंग यांनी व्यक्त केलंय. \n\nकाही देशांनी हे तंत्र स्वीकारलं आहे. \n\n\"यामध्ये निर्बंध लादले आणि शिथिल केले जातात. पुन्हा लादले आणि शिथिल केले जातात. असं वारंवार केलं जातं. यामुळे रुग्णांची संख्या मर्यादित राहते आणि आर्थिक नुकसानही मर्यादित राहतं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या तुलनेत कोव्हॅक्सिन घेणाऱ्यांमध्ये अशी प्रकरणं थोडी जास्त दिसून आली आहेत. मात्र, एकंदरित विचार करता अशा प्रकरणांची संख्या खूप कमी आहे आणि त्यामुळे ती चिंतेची बाब नाही.\"\n\nलशीचा पहिला डोस घेतल्यानंतर झालेला संसर्ग आणि दुसरा डोस घेतल्यानंतर झालेला संसर्ग अशा दोन्हींची एकत्रितपणे आकडेवारी देण्यात आली. आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्समध्ये ब्रेकथ्रू इन्फेक्शनचा धोका इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचंही सांगण्यात आलं. मात्र, देशात लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर किती जणांचा मृत्यू झाला, याची आकडेवारी... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलेला नाही. लसीची एफिकसी काढताना चाचण्यांमध्ये परिस्थिती नियंत्रित असते. चाचण्यांमध्ये सहभागी होणारे व्हॉलेंटिअर्स आणि लस देणारे दोघांनाही सर्व गोष्टी माहिती असतात.\"\n\n\"मात्र, लसीच्या परिणामकारकतेविषयी तेव्हाच कळतं जेव्हा ती मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. त्यावेळी लस देणारे आणि घेणारे यांच्यावर कुणाचंच नियंत्रण नसतं. इतकंच नाही तर चाचण्यांमध्ये सर्व परिस्थिती जशी कंट्रोल्स इन्व्हायरंमेंटमध्ये असते तशी लसीची वाहतूक, साठवण यावेळी नसते आणि याच सर्व कारणांमुळे लसीची परिणामकारकता ही लसीच्या कार्यक्षमतेपेक्षा कायमच कमी आढळते.\"\n\nसंभाव्य कारणं\n\nलशीच्या दोन्ही डोसनंतर होणाऱ्या मृत्यूंवर आयसीएमआर लक्ष ठेवून असल्याचं केंद्र सरकारचं म्हणणं आहे.\n\nदेशात कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारीही आयसीएमआरकडेच संकलित होते. त्यातच ज्यांचा मृत्यू झाला त्यांनी लस घेतली होती की नाही, असा एक कॉलम असतो. \n\nकेंद्र सरकारने यावर संशोधन आणि अभ्यास करून लवकरात लवकर माहिती द्यावी, असं जाणकारांनाही वाटतं. अन्यथा लसीप्रती अविश्वास वाढून लसीकरणावर त्याचा परिणाम होऊ शकतो. \n\nडॉ. संजय राय म्हणतात, \"लसीकरणानंतरही ज्यांचा मृत्यू झाला त्यांना विषाणूच्या कोणत्या व्हॅरिएंटची लागण झाली होती? त्यांना संसर्गाआधीच सहव्याधी (इतर काही आजार) होती का? लसीकरणानंतर त्यांची दिनचर्या, इतरांना भेटणं या सगळ्या बाबी कशा होत्या? ते कुठला व्यवसाय करायचे? एक्सपोजर कुणाचं होतं?, या सर्वांची माहिती घ्यायला हवी.\"\n\nकोव्हिशिल्ड लस विषाणूच्या 1.351 या व्हॅरिएंटची (याला दक्षिण आफ्रिका व्हेरिएंट म्हणूनही ओळखतात) कमी गंभीर लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर परिणामकारक नसल्याचे वैज्ञानिक पुरावे आहेत, असं डॉ. राय सांगतात. \n\nदक्षिण आफ्रिकेत 2000 तरुणांवर लसीच्या चाचण्या घेण्यात आल्या. मात्र, या चाचणीनंतर दक्षिण आफ्रिकेने अॅस्ट्राजेनकाच्या कोव्हिशिल्ड लसीचा वापर थांबवला.\n\nभारतात असं का घडतंय, याचं कुठलंही स्पष्टीकरण सरकारने अजून दिलेलं नाही. \n\nमात्र, याच आजाराच्या इतर रुग्णांवर उपाचर करणारे मेदांता हॉस्पिटलमधले डॉ. अरविंद कुमार यांच्या मते लसीकरणानंतरही होणाऱ्या मृत्यूंमागे तीन संभाव्य कारणं असू शकतात.\n\nडॉ. अरविंद कुमार यांनी ही तीन कारणं सांगितली असली तरी संपूर्ण संशोधन होऊन निष्कर्ष येत नाही, तोवर काहीही ठोस सांगता येत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\nविषाणूपासून बचावासाठी अँटीबॉडीज..."} {"inputs":"...्या देत असल्याचं व्हीडिओमध्ये दिसून येतं.\n\n28 वर्षांचे अनिल सांगतात, बबूल मिश्रने पिस्तुल काढल्यावर त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांनी आम्हाला मारायला सुरूवात केली. त्यांनी माझ्या भावाला घरातून बाहेर ओढून जवळच्या शेतीत नेलं आणि विजेच्या खांबाला बांधून मारहाण सुरू केली.\n\nया गावात राहाणारे 55 वर्षे वयाचे इंद्रजीत सिंह म्हणतात, \"रस्त्याच्या बाबतीत सगळं गाव एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला रामू लोधीचं कुटुंब होतं. त्यांनी बेकायदेशीररीत्या जमीन बळकावली होती. त्यांना ती रिकामी करून द्यायला सांगितल्यावर त्यां... उर्वरित लेख लिहा:","targets":"संगीता मिश्र या बबलू यांच्या वहिनी आहेत. पण त्यांचं नाव टोला टिकुहियामध्ये कोणालाही माहिती नाही.\n\nबबलू मिश्र शेजारच्या एका गावचे प्रमुख आहेत आणि त्यांचे धाकटे भाऊ आशुतोष मिश्र आणखी एका वेगळ्या गावाचे प्रमुख आहेत.\n\nया दोन्ही भावांची आम्ही घोसियारी बाजाराजवळील त्यांच्या घरामध्ये आम्ही भेट घेतली.\n\nबबलू मिश्र यांच्या मतानुसार त्यांच्या कुटुंबाने चार ग्रामसभांच्या प्रमुखपदाची निवडणूक लढवली होती. त्यातील तीन जागांवर त्यांचा विजय झाला.\n\nटोला टिकुगियाच्या घटनेला दोन भावांमधील राजकारणानं प्रेरित घटना म्हटलं जात आहे आणि रामू यांचं कुटूंब ढोंग करत असल्याचं सांगण्यात येत आहे.\n\nस्थानीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्षपद भूषवलेल्या आशुतोष मिश्रने रामूला गंभीर जखमा झाल्या आहेत हे स्वीकारण्यास नकार दिला.\n\nबबलू मिश्र यांच्या हाताच्या बोटाला पट्टी बांधण्यात आली आहे. भांडणात पडून वाचवण्याच्या प्रयत्नात ही जखम झाल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रामू लोधीला झालेल्या जखमा छप्पर कोसळल्यामुळं झाल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nरामूची आई आणि भाऊ\n\nतुम्ही पिस्तुल रोखलेला दाखवणारा एक व्हीडिओ व्हॉटसअॅपवर सर्क्युलेट होत असल्याचं आम्ही बबलू मिश्र यांना सांगितलं.\n\nतर ते हळूच हसून म्हणाले, रामूने घाबरवण्यासाठी पिस्तुल काढलं होतं, पण गावकऱ्यांनी ते हिसकावून घेतलं आणि गावाचा प्रमुख म्हणून ते माझ्या हातात दिलं होतं. पण ते पिस्तुल माझं नव्हतं.\n\nआरोपींचा भाजपशी काय संबंध आहे?\n\nसोशल मीडियावर रामू लोधीच्या कुटुंबाचा जो व्हीडिओ पसरला आहे त्याबरोबर भाजपा नेते आशुतोष मिश्राने मारहाण केली असा दावा करण्यात आला आहे.\n\nगावाचे प्रधान आशुतोष मिश्र यांना स्थानिक पातळीवर लोक भाजपाचे नेते म्हणून ओळखतात. टोला टिकुहियाचे सर्व लोक असंच समजतात. \n\nआशुतोष आणि बबलू मिश्र\n\nजिल्हा पंचायतीची निवडणूक आपण भाजपाच्या पाठिंब्यानं लढली होती मात्र आपण त्या निवडणुकीत पराभूत झालो असं आशुतोष सांगतात.\n\nया दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सिद्धार्थनगर भाजपा जिल्हाध्यक्ष लालजी त्रिपाठी यांच्याशी चर्चा केली.\n\nते म्हणाले, जिल्हा पंचायतीच्या निवडणुकांमध्ये कोणताही राजकीय पक्ष चिन्ह जारी करत नाही. तसेच आशुतोष मिश्र नावचा कोणताही माणूस भाजपच्या कोणत्याही जबाबदारीच्या पदावर नाही.\n\nव्हीडिओला चुकीचा संदर्भ कोणी दिला?\n\nपीडित कुटुंब दलित नसून तर मागास वर्गातील असल्याचं आमच्या पडताळणीत दिसून..."} {"inputs":"...्या दोन कोरोनाग्रस्तांच्या संख्येत तब्बल 329 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, याच काळात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या केवळ 49 टक्क्यांनी वाढली आहे. \n\nतिसरं म्हणजे कोव्हिड-19 मुळे मृत्यू झालेल्यांची सरकारी आकडेवारी आणि शहरांमधल्या स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या मृतदेहांची संख्या यात तफावत आहे. \n\nशिवाय, भारतात जेमतेम 2% लोकसंख्येची कोरोना चाचणी झाली आहे. म्हणजे भारतात चाचण्यांचं प्रमाणही खूप कमी आहे. चाचण्यांचं कमी प्रमाण आणि अनेक मृत्यूंची नोंदच न होणं, या सगळ्यामुळे भारतात अनेक कोर... उर्वरित लेख लिहा:","targets":"जी अधिकृत आकडेवारी देण्यात आली होती त्यापेक्षा 1 लाख 61 हजार जास्त मृत्यू झाले होते. ज्या 28 देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला त्यात भारताचा समावेश नव्हता. \n\nटोरंटो विद्यापीठातले प्रभात झा 'Million Deaths Study' या जागतल्या अकाली मृत्यूसंदर्भातल्या सर्वातो मोठ्या अभ्यासांपैकी एक असलेल्या भारताच्या महत्त्वाकांक्षी संशोधनाचे प्रमुख आहेत. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, \"उत्तम आरोग्य सुविधा असणाऱ्या सधन देशांमध्येसुद्धा रोज होणाऱ्या मृत्यूमध्ये अंडरकाउंटचं प्रमाण तब्बल 30 ते 60% आहे.\"\n\nडॉ. झा यांचं म्हणणं आहे की भारतातल्या दूरसंचार कंपन्यांनी मार्च महिन्यापासूनचा त्यांचा डेटा सार्वजनिक करायला हवा. यावरून लॉकडाऊनच्या काळात किती भारतीय कामाच्या ठिकाणावरून आपापल्या गावांकडे परतले, याची माहिती मिळू शकेल.\n\nदूरसंचार कंपन्यांच्या या डेटावरून सरकारला अशा हॉटस्पॉट्समध्ये पथकं पाठवून कोव्हिड-19 मुळे झालेल्या मात्र आतापर्यंत नोंद न होऊ शकलेल्या मृत्यूची नोंद करता येईल. तसंच सर्व महापालिकांनी त्यांच्या शहरांमध्ये झालेले एकूण मृत्यू (मग ते कुठल्याही कारणाने झाले असोत) आणि गेल्या काही वर्षात याच काळात झालेले मृत्यू याचा डेटा द्यावा. या आकडेवारीची तुलना करून कोरोना काळात किती 'अतिरिक्त मृत्यू' झाले याची आकडेवारी काढता येईल.\n\nडॉ. झा विचारतात, \"भारतात मृत्यूची नीट नोंदच होत नसेल तर कोव्हिड-19 चा आलेख स्थिर कसा करता येईल?\"\n\nएक गोष्ट लक्षात घ्यायला हवी जेव्हा कोरोना विषाणूची ही साथ संपेल त्यावेळी कोव्हिड-19 मुळे झालेल्या मृत्यूच्या आकडेवारीवरूनच संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी कुठल्या देशाने किती चांगली कामगिरी केली, हे ठरवलं जाईल.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या नावांचा समावेश होता- हे लोक व संस्था पाकिस्तानात असून खनानीला व त्याच्या जाळ्याला मदत करत होते.\n\nया यादीमध्ये सर्वांत पहिल्या स्थानावर दुबईस्थित मजाका जनरल ट्रेडिंग लिमिटेड कंपनीचं नाव आहे. या कंपनीवर निर्बंध घालण्यात आल्यानंतर चार वर्षांनी आता उघड झालेल्या फिननेस फायलींमधून खनानी एमएलओची 'मॉस्को मिरर नेटवर्क'मधील आर्थिक पोच अतिशय खोलवर असल्याचं स्पष्ट झालं आहे.\n\nएखादी व्यक्ती किंवा संस्था एका ठिकाणाहून रोखे विकत घेऊन कोणत्याही आर्थिक लाभाविना दुसऱ्या ठिकाणी विकते. अशा रितीने रकमेचा मूळ स्त्... उर्वरित लेख लिहा:","targets":"सेंट्रल बँक ऑफ इंडिया, विजया बँक आणि ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स अशा अनेक भारतीय बँकांमार्फत हा व्यवहार संयुक्त अरब अमिरातीकडे वळवण्यात येत होता.\n\n17 ठिकाणांवरून चाललेल्या या अफरातफरीचा आकडा एक कोटी सहा लाख 50 हजार डॉलरपर्यंत जातो. यातील एक महत्त्वाचा व्यवहार 18 जून 2014 रोजी झाला, त्या वेळी 'मजाका जनरल ट्रेडिंग'ला पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 1,36,354 डॉलर पाठवण्यात आले.\n\nरजिस्ट्रार ऑफ कंपनीजच्या (आरओसी) दस्तावेजांनुसार, मार्च 2014 च्या दरम्यान 'रंगोली इंटरनॅशनल'च्या नफ्यामध्ये मोठी घट झाली. त्या वेळी 339.19 कोटी महसुलावर कंपनीला 74.87 कोटी नुकसान सहन करावं लागलं. 2015नंतर कंपनीने आजतागायत समभागधारकांची वार्षिक बैठकही घेतलेली नाही किंवा आपला वार्षिक ताळेबंदही सादर केलेला नाही.\n\nअनेक भारतीय बँकांनी 'रंगोली'च्या गैरव्यवहारांबद्दल इशाराही दिला आहे. 'रंगोली इंटरनॅशनल'कडून थकबाकी असलेल्या रकमेची वसुली करण्यासाठी कंपनीच्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्याची नोटीसही भारतीय यूनियन अँड कॉर्पोरेशन बँकेने बजावली होती.\n\nअलाहाबाद बँकेने तर 2015 सालीच या कंपनीला आपल्या 50 निष्क्रिय मालमत्तांच्या यादीत समाविष्ट केलं होतं.\n\nइंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स (आयसीआयजे) या संस्थेच्या वतीने संपर्क साधण्यात आल्यानंतर अल्ताफ खनानीच्या वकिलांनी ई-मेलद्वारे कळवलं की, \"श्रीयुत खनानी यांनी त्यांची चूक कबूल केली आहे आणि त्याची मोठी तुरुंगवासाची शिक्षा त्यांनी भोगली आहे. दरम्यानच्या काळात ते आपल्या कुटुंबीयांपासून वेगळे राहिले आणि त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. आता त्यांच्याकडे काहीही पैसा उरलेला नाही, सगळी खाती गोठवण्यात आलेली आहेत आणि ओएफएसीच्या निर्बंधांमुळे पुन्हा पैसे कमावण्याची त्यांची सगळी आशा लोप पावली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये त्यांनी एकही व्यापारी व्यवहार केलेला नाही. इथून पुढे ते कायदा पाळणाऱ्या सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे जगू इच्छितात.\"\n\n'रंगोली इंटरनॅशनल'चे प्रबंध व्यवस्थापक लव भारद्वाज यांनी आयसीआयजेला उत्तर देताना सांगितलं की, \"2013 ते 2014 या काळातील ज्या 70 व्यवहारांबद्दल आपण विचारत आहात, त्याबद्दल आमच्याकडे कोणत्याही नोंदी केलेल्या नाहीत, त्यामुळे त्याबद्दल काही सांगणं शक्य होणार नाही.\"\n\n\"आम्ही कपड्यांचा व्यापार करतो आणि माल विकल्यानंतर नुकसान भरपाईच्या रूपात आमच्या खात्यामध्ये काही रक्कम जमा होणं,..."} {"inputs":"...्या नावानिशी उल्लेख करण्यात आल नाही. या चकमकीत मृत झालेली चौथी व्यक्ती 'महिला दहशतवादी' असल्याचं यामध्ये म्हटलंय. \n\nपण ही चकमक खोटी होती असा निकाल या चकमकीच्या पाच वर्षांनंतर 2009मध्ये अहमदाबाद कोर्टाने दिला. \n\nमेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट एस. पी. तमांग यांच्या रिपोर्टच्या आधारे हा निकाल देण्यात आला. इशरत आणि इतर तिघांचा पोलीस अधिकाऱ्यांनी थंडपणे खून केल्याचा आरोप या 243 पानांच्या अहवालामध्ये करण्यात आला होता. \n\nआपल्याला पदोन्नती मिळावी आणि मुख्यमंत्र्यांकडून कौतुक व्हावं असा या पोलिस अधिकाऱ्यांचा य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंनी गुजरात सरकारवर केलाय. \n\nडी.जी.वंजारा आणि अमीन\n\nशमीमा यांच्या वकील वृंदा ग्रोव्हर म्हणतात, \"रेकॉर्डवर नोंदवण्यात आलेल्या सगळ्या पुराव्यांकडे दुर्लक्ष करत सीबीआय कोर्टाने गुजरात सरकारच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. इशरतचा दहशतवादी कारवायांशी संबंध असल्याचा एकही पुरावा नाही.\" \n\nइशरत जहाँची बेकायदेशीर हत्या करणाऱ्या गुजरात पोलिसांच्या अधिकाऱ्यांची मुक्तता करणं हा सुप्रीम कोर्टाने यापूर्वी दिलेल्या निकालांचा अवमान असल्याचं शमीमांच्या वकील वृंदा ग्रोव्हर सांगतात. \n\nआरोप असणाऱ्या गुजरात पोलीस अधिकाऱ्यांची मुक्तता करणाऱ्या ऑर्डरमध्ये मारण्यात आलेल्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच त्यांना शिक्षा देण्यात आल्याचं कौतुकही या ऑर्डरमध्ये करण्यात आलं आहे असा दावा ग्रोव्हर करतात. \n\n\"राज्याला जे शत्रू वा गुन्हेगार वाटतात त्यांना मार्गातून दूर करता येणं शक्य आहे असा अर्थ यातून निघतो, आणि आपल्याला याची चिंता वाटायला हवी,\" ग्रोव्हर सांगतात. \n\nइशरतच्या आईने पाठपुरावा केला नसता तर या प्रकरणातल्या अनेक गोष्टी समोर आल्याच नसत्या, असं ग्रोव्हर म्हणतात. \n\n\"2004 ते 2019 या काळात शमीमांनी त्यांच्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला. 2013 आणि 2014च्या सुरुवातीला चार्जशीट्स दाखल करण्यात आल्यानंतर या आरोपी पोलिसांना शिक्षा मिळेल अशी आशा शमीमांच्या मनात निर्माण झाली होती.\"\n\nपण अशा कारवाईसाठी लागणारी पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्याचं सांगत 2019मध्ये या आरोपी पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या मुक्ततेसाठी याचिका केली, आणि त्यांची मुक्तता करण्यात आली. \n\nग्रोव्हर यांनी या निर्णयाला आव्हान दिलंय, \"सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागण्याचं कायदेशीर संरक्षण या केसला लागू होत नाही. कारण ही चकमक घडवून आणण्यात आली आणि यात मरण पावलेल्या इशरतचं अपहरण करुन तिला 2 दिवस बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवण्यात आलं आणि नंतर तिच्यावर गोळी झाडण्यात आल्याचं सीबीआयने सखोल तपासानंतर म्हटलं होतं.\"\n\nइशरतचं अपहरण करण्यात आलं आणि तिला 12 जून 2004 पासून बेकायदेशीरपणे कस्टडीत ठेवण्यात आलं होतं, असा दावा सीबीआयने चार्जशीटमध्ये केला आहे. \n\n\"या केसचं स्वरूप पाहता, कारवाईसाठीच्या पूर्वपरवानगीचा प्रश्नच येत नाही कारण कस्टडीमधल्या व्यक्तीची हत्या करणं हा कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याच्या अधिकृत कामाचा भाग नाही. आपल्याला राज्याकडून..."} {"inputs":"...्या नावाशी जोडलं होतं. \n\n\"कदाचित पुढे यासाठीही मीच दबाव टाकला, असाही आरोप माझ्यावर होऊ शकतो. या कंपनीत आम्ही तिघेही बरोबरीचे पार्टनर होतो. त्यासाठी आम्हाला प्रत्येकी 33 हजार रुपये भरायचे होते. माझ्या भावाचे पैसे मी त्याच्या खात्यात टाकले आणि मग त्याच्या खात्यातून कंपनीला गेले. कारण तो नोकरी करत नाही. त्यामुळे त्याच्याकडे पैसे नाही. या कंपनीत आम्ही टाकलेल्या 33 हजार रुपयांव्यतिरिक्त आमचं कुठलंच ट्रान्झॅक्शन नाही.\"\n\n 4. \"मी सुशांतच्या पैशावर जगत नव्हते\"\n\nयुरोप ट्रिप, त्या ट्रिपमध्ये रिया, तिचा भाऊ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा म्हणाली रिया?\n\n\"14 तारखेला मी दुपारी दोनच्या सुमाराला माझ्या भावासोबत माझ्या घरी, माझ्या खोलीत होते. माझ्या एका मैत्रिणीचा मला कॉल आला की अशाप्रकारच्या अफवा आहेत. या अफवा ताबडतोब थांबव. तेव्हा तिला माहिती नव्हतं की मी सुशांतच्या नाही तर माझ्या घरी आहे. ती मला म्हणाली की सुशांतला म्हण की लगेच स्टेटमेंट काढ. तेव्हाच माझ्या मनात आलं की अशा अफवा कशा असतील आणि त्याच 10-15 मिनिटात बातमी कन्फर्म झाली होती. मला मोठा धक्का बसला होता.\"\n\nसुशांत सिंह राजपूत\n\n\"असं कसं घडू शकतं, हेच मला कळत नव्हतं. नंतर मला कळलं की त्यांच्या अंत्यसंस्कारच्या पाहुण्यांच्या यादीत माझं नाव नाही. इंडस्ट्रीतल्या अनेकांची नावं त्यात होती. पण माझं नाव नव्हतं आणि नाव नसल्यामुळे मला तिथे जाताही येणार नव्हतं. कारण सुशांतच्या कुटुंबीयांना मी तिथे नको होते. माझी जायची तयारी नव्हती. पण इंडस्ट्रीमधल्या काही मित्रांनी फोनवरून आणि एकाने घरी येऊन मला सांगितलं की तिथे जाऊ नकोस. तिथून ते तुला काढून टाकतील. तुझा अपमान होईल. तुझी मानसिक स्थिती तशीही बरी नाही.\"\n\n\"सुशांतला कधी बघता येईल, याची मी दुपारपासूनच वाट बघत होते. त्यामुळे माझ्या मित्रांनीच मला सांगितलं की सुशांतला एकदा शेवटचं बघणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे. नाहीतर असं काही घडलं आहे, याचा तू स्वीकारच करणार नाही.\"\n\n\"तिथे गेल्यावर मी सॉरी बाबू म्हटलं. पण एखादी व्यक्ती जग सोडून गेल्यानंतर तिला भेटायला जाणारी दुसरी व्यक्ती तिला आणखी काय म्हणणार? तू तुझं आयुष्य संपवलंस याबद्दल मला दुःख आहे, हेच म्हणणार ना? आणि आज मला म्हणायचं आहे की तुमच्या मृत्यूचीही यांनी थट्टा मांडली आहे, याबद्दलही मला वाईट वाटतंय. तू केलेलं चांगलं काम, तुझी बुद्धीमत्ता किंवा तू केलेली चॅरिटी या आज तुझ्या शेवटच्या आठवणी नाहीत, याचंही मला वाईट वाटतंय. मी सॉरी म्हटलं, त्याचाही वेगळा अर्थ काढण्यात आला.\"\n\n 6. हार्ड ड्राईव्ह डिलिट होण्यामागचं वास्तव\n\nसुशांतच्या घरातल्या एका मदतनीसाने पोलिसांना असं सांगितलं आहे की सुशांत्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीच रियाने एका आयटीच्या माणसाला बोलावून सुशांत समोरचं एक हार्ड ड्राईव्ह डिलीट केलं होतं. रियाने आपल्या मुलाखतीत या आरोपावरही उत्तर दिलं आहे.\n\nरिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूत\n\nती म्हणते, \"हे पूर्णपणे निराधार आरोप आहे. अशा कुठल्याच हार्ड ड्राईव्ह विषयी मला माहिती नाही. मी जोवर घरी होते तोवर..."} {"inputs":"...्या निवडणुका होत राहतात. कारण आधी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक राज्याच्या निवडणुकीचं वेळापत्रक वेगवेगळं आहे. \n\nतेव्हा 'एक देश एक निवडणूक' मागणार्‍यांची तक्रार दुहेरी आहे. त्यांचं एक म्हणणं असं आहे की, मुदतपूर्व निवडणूक हे नसते लोढणे आहे—निवडणुका ह्या पाच वर्षानीच व्हायला हव्यात. दुसरे म्हणणे असे की, लोकसभा आणि सर्व विधानसभा यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या पाहिजेत. \n\nया दुहेरी मागण्यांच्या समर्थनासाठी जी कारणे दिली जातात ती आधी तपासून पाहू. \n\nखर्चाची चिंता \n\nवेगवेगळ्या निवडणुका (आणि अर्थातच मुदतपू... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं ठरवण्यात अडथळा येतो, कारण आचारसंहिता लागू होते. या आचारसंहितेचा बराच बागुलबुवा नेहमी उभा केला जातो. \n\nनिवडणुकीचा अधिकार बजावल्यानंतर महिला.\n\nआदर्श मानल्या जाणार्‍या आचारसंहितेनुसार निवडणुका घोषित झाल्यानंतर मोठे आणि लोकांवर प्रभाव पडतील असे धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. पण मुद्दलात एकदा अंदाजपत्रक मांडल्यानंतर सामान्य परिस्थितीत केंद्र सरकारला वर्षाच्या अधेमध्ये मोठ्या घोषणा कशासाठी कराव्या लागतात? \n\nनिवडणुका साधारणपणे केव्हा होणार हे माहीत असल्यामुळे आचारसंहितेत न अडकता घोषणा कशा करायच्या हे तर सर्वच पक्षांनी चांगल्यापैकी शिकून घेतलं आहे, त्यामुळे ही अडचण काही खरी नाही. \n\nखरा मुद्दा असा आहे की, कोणत्याही सरकारनं सत्तेवर असल्याचा गैरवापर करू नये, यासाठी जास्त प्रभावी आणि सर्वसंमत नियमावली करण्याची जबाबदारी सरकार आणि सगळे पक्ष यांची आहे. त्यांना ते जमत नाही म्हणून निवडणुकीचं वेळापत्रकच बदलूयात असं म्हणणे हे डास मारण्यासाठी तोफगोळे वापरण्यासारखे आहे. \n\nसतत प्रचाराचा भार \n\nएकत्र निवडणुका घेण्यासाठी आणखी एक युक्तिवाद असा केला जातो की पंतप्रधान, मंत्री किंवा राजकीय पक्षांचे उच्च नेते अशा सगळ्यांवरच सतत प्रचाराचा भार पडतो आणि राज्यकारभार, नियमित राजकीय कार्य, सरकारच्या कामाचे मूल्यमापन, संसदीय कामकाज यात अडथळा येतो. हा युक्तिवाद प्रभावी आहे. पण यात गफलत आहे. एक तर राज्यात निवडणूक होत असेल तर पंतप्रधानांनी किंवा पक्षाध्यक्षांनी अतोनात वेळ घालवणे हे अतिकेंद्रित पक्षाचे लक्षण आहे. पण तो मुद्दा सोडून देऊ. \n\nनिवडणूक प्रक्रिया\n\nआपण थेट एखादे उदाहरण घेऊ. आता लवकरच कर्नाटकात निवडणूक होणार आहे. आणि नुकतीच गुजरातमध्ये झाली. या लागोपाठच्या निवडणुकांमुळे जनता दल (एस) या पक्षावर काय ताण येणार आहे? ताण येणार तो भाजप किंवा काँग्रेसवर! म्हणजे हा प्रश्न 'राष्ट्रीय' पक्षांच्या सोयी-गैरसोयीचा आहे, बाकीच्यांच्या नाही. \n\nआज भारतात खर्‍या अर्थाने फक्त काँग्रेस आणि भाजपा हे देशभर सगळीकडे निवडणुका लढवणारे पक्ष आहेत, बाकीचे पक्ष ठराविक राज्यांमध्येच लढतात. त्या-त्या राज्याच्या निवडणुकीचे वेगवेगळे वेळापत्रक असल्यामुळे दमछाक होते ती या दोन पक्षांची. त्यांना प्रादेशिक पक्षांशी जोमाने लढता यावे म्हणून तर एकत्र निवडणुकांचा घाट घातला जात नाहीये? \n\nअव्यवहार्यता\n\nज्या प्रस्तावामागे खरोखरी गंभीरपणे घ्यावे असे काही समर्थनाचे मुद्दे नाहीत असा हा..."} {"inputs":"...्या पाच मंत्र्यांच्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. अरुण जेटलींनी निवृत्ती घेतल्यानंतर ही जबाबदारी अमित शहांकडे आली.\n\nपण सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या पद्धतींबाबत अर्थतज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. निर्गुंतवणूक करताना सहसा सरकार आपल्या कंपनीतला काही हिस्सा विकतं जो खासगी कंपन्या विकत घेतात. पण मॅनेजमेंटची सूत्रं सरकारच्या हातीच राहतात. \n\nपण मोदी सरकारने अनेकदा एका सरकारी कंपनीचे शेअर्स विक्रीला काढले आणि ते दुसऱ्या सरकारी कंपनीला विकत घ्यायला लावले. \n\nएका सरकारी कंपनीचे शेअर्स दुसरीने विकत घेतले तर?\n\nतेल आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"रोग्यसेवा, रोजगार आणि वीज देण्याच्या कामांवर लक्ष द्यावं, अशी त्यांची इच्छा आहे. \n\nकौशल्य कामगार\n\nविवेक कौल यांच्यामते सरकार जितक्या लवकर आपल्या कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करेल, तितकं चांगलं. पण सरकारने आपल्या कंपन्या खासगी कंपन्यांना विकाव्यात, असं त्यांना वाटतं. \n\nपण सरकारी कंपन्या आणि संपत्ती खासगी हातांमध्ये देण्याच्या विरोधात जे विशेषज्ञ आहेत, ते मोदी सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या वेगाने घाबरले आहेत. \n\nस्वदेशी जागरण मंच ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आर्थिक मुद्द्यांशी संबंधित सहयोगी संस्था आहे. मंत्र्यावर आर्थिक बाबींविषयी दबाव टाकण्याचं काम ही संस्था करते. सरकारी संपत्ती खासगी कंपन्यांना विकण्याच्या ही संस्था विरोधात आहे. \n\nया संस्थेनुसार गेल्या दोन वर्षांमध्ये निर्गुंतवणुकीला अतिशय वेग आला आहे. \n\nस्वदेशी जागरण मंचाचे अरूण ओझा म्हणतात, \"आम्ही निर्गुंतवणुकीला पूर्णपणे विरोध करत नाही. आम्ही धोरणात्मक विक्रीच्या विरोधात आहोत. लोकांना शेअर्स विकूनही निर्गुंतवणूक करता येऊ शकते.\"\n\nपैसा येणार कुठून?\n\nगेल्या तिमाहीमध्ये आर्थिक विकास दरात घट होऊन तो 5.8% झाला. एकेकाळी म्हणजे 2003 ते 2012पर्यंत निर्यातीच्या वाढीचा दर 13-14 टक्के असायचा. आज हा दर दोन टक्क्यांहूनही कमी आहे. \n\nनीति आयोगाचे राजीव कुमार म्हणतात की सरकार याविषयी काळजीत आहे, \"याविषयी आम्हाला मोठी चिंता आहे. हा स्लो डाऊन फार दिवस सुरू राहू नये यासाठी पूर्ण सरकार यागोष्टीसाठी एकत्र आलेलं आहे.\"\n\nदेशामध्ये निधीचा मोठा तुटवडा आहे. देशी कंपन्यांकडे पैसा नाही. यातल्या बहुतेक कंपन्यांवर कर्जं आहेत. बँकांची अवस्थाही खिळखिळी आहे. अशामध्ये परदेशी गुंतवणूक पूर्वीपेक्षा जास्त गरजेची आहे. \n\nसिमेंट उद्योग\n\nमोदी सरकार व्यापार आणि गुंतवणूक सुधारण्याच्या प्रयत्नांत आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे वर्ष 2018-19 मध्ये थेट परकीय गुंतवणूकीचं (एफडीआय) प्रमाण रेकॉर्ड 64.37 अब्ज डॉलर्स होतं. तज्ज्ञांच्या मते खासगीकरण आणि निर्गुंतवणुकीद्वारे कंपनीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आकर्षित करणं गरजेचं आहे. \n\nभारत सरकारकडे 257 कंपन्यांची मालकी आहे तर 70पेक्षा जास्त कंपन्या लाँच होणार आहेत. याशिवाय रेल्वे आणि त्याच्या इतर संपत्तीची मालकीही केंद्र सरकारकडे आहे. शिवाय सरकारी बँकांमध्ये सरकारचा 57टक्के हिस्सा आहे. \n\nराजीव कुमार असं म्हणतात की पब्लिक सेक्टर कंपनीचा दर्जा न बदलता सरकार सार्वजनिक..."} {"inputs":"...्या प्रतिबंधाकडे दुर्लक्ष\n\n\"कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात पेरूने चाचण्यांवर कमी भर दिला आणि रुग्णालयातील उपचारांना अधिक महत्त्व दिलं,\" असं डॉ. गॉसर सांगतात.\n\n\"त्यामुळे शाळा-कॉलेज बंद करणे, सीमा बंद करणे, लोकांना क्वारंटाईन करणे, रुग्णालय व्यवस्था, आरोग्य सेविका आणि अधिकारी असं सर्वकाही करुनही कोरोनावर नियंत्रण मिळवता आलेलं नाही. यामुळे लॉकडॉऊन असूनही अपेक्षित यश मिळालेलं नाही,\" असं डॉ. गॉसर सांगतात. \n\nते सांगतात, \"सरकारने आयसीयूमध्ये बेड्सची संख्या वाढवली. पण हा या साथीच्या रोगाचा शेवटचा टप्पा अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"र्सनी त्याच्या किंमती वाढवल्या आणि ऑक्सिजन सेंटर्स सुरू केले.\n\nजून महिन्यात सरकारने ऑक्सिजन 'जीवनावश्यक' उत्पादन असल्याचे जाहीर केले आणि वाढती मागणी लक्षात घेता देश 25 लाख डॉलर्सचा ऑक्सिजन विकत घेईल असे आश्वासन दिले.\n\nडॉ. गॉसर म्हणतात, \"ऑक्सिजनच्या अभावाचा मृत्यूवर थेट परिणाम झाला, कारण गरजूंना ते वेळेवर मिळू शकले नाही. तसेच त्यांना आयसीयूचीही गरज होती पण तिथेही बेड्स उपलब्ध नव्हते.\"\n\n4) सरकारची घाई\n\nकोरोना विषाणूचा प्रसार जगभरात होत असताना पेरू सरकारकडून तातडीने पावलं उचलण्यात आली. कडक निर्बंधही लावण्यात आले. लॉकडॉऊनमध्ये आपली नोकरी गमवावी लागली अशा लोकांच्या मदतीसाठी जीडीपीच्या 9 ते 12 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला.\n\nपण ही सरकारी मदत पुरेशी नव्हती. पेरूतली 71 टक्के जनता असंघटीत क्षेत्र किंवा मजुरीचे काम करते. त्यांच्यासाठी घरातून बाहेर पडणं शक्य नव्हते. \n\nराष्ट्रपती विजकारा यांनी मे महिन्यात बाजारपेठांसारख्या गर्दीच्या ठिकाणांना 'कोरोना विषाणूचा केंद्रबिंदू' असे संबोधलं. मात्र हातावर पोट असणाऱ्यांना दुसरा पर्याय नव्हता.\n\nसरकारने बँकांच्या माध्यमातून लोकांना पैसे देण्यास सुरुवात केली. पण पेरूमध्ये केवळ 38.1 टक्के प्रौढांची बँक खाती आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांनी बँकांमध्ये गर्दी केली.\n\nडॉक्टर गोटुझो म्हणतात, \"साथीच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने पावले उचलली, पण प्रत्यक्षात यामुळेच संसर्ग पसरण्यास मदत झाली.\"\n\nआंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे प्रादेशिक प्रमुख ह्यूगो नोपो सांगतात, \"साथीच्या रोगांच्या पार्श्वभूमीवर, युरोपातील सरकारने ज्या उपाययोजना केल्या त्याचेच अनुकरण पेरू सरकारने केले. पण पेरूमधील परिस्थिती ओळखून देशासाठी वेगळ्या पर्यायांचा विचार करण्याची गरज होती.\n\nदेशात कोरोनासारखा साथीचा रोग पसरेल याची जाणीव कुणालाही नव्हती. सरकारकडून मोठ्या चुका होतील असंही लोकांना वाटले नाही. पण जर सरकारने चूक केली तर पारदर्शकतेने सुधारणाही केल्या पाहिजे.\"\n\nसरकारने आपल्या काही चुका सुधारल्या, बाजारपेठा सुरक्षित करण्यासाठी आणि बाजारपेठेची व्यवस्था सुधारण्यासाठी पावले उचलली तसंच बँकिंगचा वेळ वाढवला आणि 18 वर्षांवरील लोकांना स्वयंचलित बँक खाती उघडण्याची व्यवस्था केली.\n\n5) लॉकडॉऊनच्या नियमांचे उल्लंघन \n\nअलीकडच्या काही दिवसांत, अनेकांनी सरकारच्या नियमांचे पालन न करणाऱ्यांवर टीका केली आणि साथीच्या रोगांचा..."} {"inputs":"...्या भयंकर दुष्काळानंतर 16.6 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला बांगलादेश अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण बनला आहे. 2009 सालापासून बांगलादेशात प्रति व्यक्ती उत्पन्न तिप्पट झालं आहे. \n\nया वर्षी प्रति व्यक्ती उत्पन्न 1,750 डॉलवर पोचलं आहे. बांगलादेशात मोठ्या प्रमाणात गरिबी आहे. मात्र, जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार ज्या बांगलादेशात दररोज 1.25 डॉलमध्ये एकूण 19 टक्के लोक उदरनिर्वाह करायचे. ही संख्या आता 9 टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. \n\nबांगलादेशात सरासरी वयोमान 72 वर्षं आहे. भारतातलं सरासरी... उर्वरित लेख लिहा:","targets":"11 तयार आहेत तर 79 एसईझेडची कामं सुरू आहेत. \n\nबांगलादेश देश छोटा आहे. मात्र, लोकसंख्या खूप जास्त आहे. लोकसंख्येची घनता जास्त आहे. \n\nआर्थिक आघाडीवर बांगलादेशात प्रगती झाली असली तरी याचा अर्थ त्या देशासमोर आव्हानं नाहीत, असा होत नाही. बांगलादेशातल्या दोन मुख्य राजकीय पक्षांमध्ये हाडवैर आहे. बांगलादेशातल्या सत्ताकारणात दोन दिग्गज महिला शेख हसीना आणि माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचं प्रभुत्व आहे. \n\nज्यावेळी बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता त्यावेळी या दोघींच्या कुटुंबांचा बांगलादेश निर्मितीत मोलाचा वाटा होता. गेल्या तीन दशकात या दोन्ही महिला नेत्या सत्तेत येत-जात राहिल्या. शिवाय दोघींनीही तुरुंगवास भोगला आहे. \n\nरेडिमड कापड उद्योग\n\nबांगलादेशच्या यशामध्ये रेडिमेड कापड उद्योगाचा वाटा सर्वांत मोठा असल्याचं मानल जातं. हा उद्योग सर्वाधिक रोजगारनिर्मिती करतो. या उद्योगाने बांगलादेशला 40.5 लाख रोजगार दिले आहेत. \n\n2018 साली बांगलादेशातून होणाऱ्या एकूण निर्यातीत रेडिमेड कापडाचा वाटा 80% होता. 2013 साली झालेली राणा प्लाझा दुर्घटना या उद्योगासाठी मोठा धक्का होता. \n\nकापड फॅक्ट्रीची ही इमारत पडली. या दुर्घटनेत 1,130 लोकांचा मृत्यू झाला होता. यानंतर कपड्याच्या आंतरराष्ट्रीय ब्रँडना अनेक सुधारणा कराव्या लागल्या.\n\n2018 साली चीनने बांगलादेश स्टॉक एक्सचेंजचा 25% वाटा विकत घेतला होता. भारतानेही प्रयत्न केला होता. मात्र, चीनने जास्त रक्कम दिली आणि भारताला सौदा गमवावा लागला. पाकिस्ताननंतर चीनकडून सर्वाधिक शस्त्रास्त्र खरेदी करणारा बांगलादेश जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीन या भागात मोठी भूमिका बजावत असल्याचं शेख हसिनादेखील मान्य करतात. \n\nबांगलादेशने अनेक आघाड्यांवर पाकिस्तानला मागे टाकलं आहे. एवढंच नाही तर भारतालाही तगडं आव्हान देत आहे. बालमृत्यू दर, लैंगिक समानता आणि सरासरी आयुर्मानाबाबत बांगलादेशने भारतालाही मागे टाकलं आहे. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या आकडेवारीनुसार 2013 साली बांगलादेशचं प्रतिव्यक्ती उत्पन्न 914 डॉलर होतं. 2016 साली ते 39.11 डॉलरवर पोचलं. या काळात भारतात प्रति व्यक्ती उत्पन्न 13.80 टक्क्यांनी वाढलं आणि 1,706 डॉलरवर पोचलं.\n\nपाकिस्तानात याच काळात 20.62 टक्क्यांची वाढ झाली आणि प्रति व्यक्ती उत्पन्न 1,462 टक्क्यांवर पोचलं. बांगलादेशने याच वेगाने प्रगती केली तर प्रति व्यक्ती उत्पनाबाबत तो 2020 साली भारतालाही मागे टाकेल,..."} {"inputs":"...्या मध्यावधी निवडणुकीत 180 जागांपर्यंत जाऊन पोहोचला.\n\nनंतर 'मंदिर वही बनायेंगे' अशी घोषणा देऊन 'कारसेवकां'चे जथ्थे अयोध्येला नेण्याच्या मोहिमेत अडवाणीच अग्रभागी होते. बाबरी मशीद जमीनदोस्त करण्यात आली, तेव्हा अडवाणी तेथे होते. 'मशीद पाडण्यात येत आहे, हे बघून मला धक्का बसला', असे नक्राश्रूही त्यांनी ढाळले. मशीद पडल्यावर दंगे झाले, शेकडो लोक मारले गेले. पण 'हिंदुत्वाचा'चा कडवा चेहरा मानल्या गेलेल्या अडवाणी यांनी तोंडदेखलं खंत व्यक्त करण्यापलीकडं काहीही केलं नाही.\n\nएका बैठकीदरम्यान तत्कालीन पंतप्रधा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळात सिन्हा निदान जाहीरपणं बोलू तरी लागले. पण 'देशात पुन्हा आणीबाणीसारखं वातावरण येऊ शकतं', अशा एका विधानपलीकडं अडवाणी यांनी आपलं मौन सोडलेलं नाही. उलट यंदा प्रणव मुखर्जी यांचा राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपत आल्यावर 'अडवाणी राष्ट्रपती' अशी अपेक्षा व्यक्त होत असतानाच, 'योगायोगा'नं अडवाणी एक आरोपी असलेला बाबरी मशीद पाडण्यासंबंधीचा कित्येक वर्षे प्रलंबित असलेला खटला पुन्हा सुरू झाला. आपोआपच 'अडवाणी राष्ट्रपती' ही चर्चा थांबली.\n\nसंघाने टाकलं अडगळीत\n\nकाँग्रेसच्या हाती 2004 साली निसटती सत्ता आली आणि त्याचवेळी वाजपेयी विकलांग झाले. तेव्हा 'मवाळ भूमिका' घेतल्यास आपल्या नेतृत्वाला आघाडीच्या पर्वांत संमती मिळू शकते, अशी कल्पना करून घेऊन अडवाणी यांनी पाकिस्तान दौऱ्याचा घाट घातला. पण या दौऱ्यात त्यांनी जीना यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आणि पक्षाचे नेते असूनही भाजपातून व संघ परिवारातून त्यांच्यावर झोड उठवण्यात आली. राजकारणात वेळ चुकते ती अशी.\n\nहा स्थित्यंतराचा काळ होता. देशात 1990 च्या दशकात सुरू झालेल्या आर्थिक सुधारणांची पहिली फळं मिळू लागण्यास सुरुवात झाली होती. अशावेळी संघाला 'लोहपुरूषा'ऐवजी 'विकासा'चा मुखवटा घालता येण्याजोगा आणि वेळ पडल्यास 'लोहपुरूष'हा बनू शकणारा नेता हवा होता. तो नरेंद्र मोदी यांच्या रूपानं त्यांना आढळला आणि संघानं अडवाणी यांना अडगळीत टाकण्याचा निर्णय घेतला.\n\nबदलत्या काळानुसार लालकृष्ण अडवाणी यांच्याकडू भाजपची सूत्रं नरेंद्र मोदी यांच्याकडे संक्रमित झाली.\n\nमात्र आयुष्यभर संघात घालवल्यानं गप्प बसून दुर्लक्षित केलं जात असल्याचं दु:ख सहन करण्यापलीकडं अडवाणी यांच्यापुढं दुसरा पर्यायही उरलेला नव्हता.\n\nमागे 1984 साली निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा मिळाल्यावर विनोद मेहता संपादक असलेल्या त्या काळातील 'इंडियन पोस्ट' या रविवारच्या इंग्रजी वृत्तपत्रात वाजपेयी यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. 'भाजपानं गांधीवादी समाजवादाची भूमिका घेतल्यानं कट्टर संघ प्रचारक तुमच्यापासून दूर गेले. असं असताना आता संघ परिवारात कशाला राहायचं, असं तुम्हाला वाटत नाही काय', हा प्रश्न विनोद मेहता यांनी वाजपेयी यांना विचारला होता.\n\nत्यावर तलत मेहमूद याच्या गाण्याचा 'जाये तो जाये कहाँ' हा मुखडा उत्तर म्हणून वाजपेयी यांनी विनोद मेहता यांना ऐकवला होता. तेच त्या मुलाखतीचं शीर्षक होतं.\n\nवयाची नव्वदी उलटल्यावर आता सरकारी वा भाजपाच्या..."} {"inputs":"...्या या कथांमध्येदेखील हाच उद्देश दिसतो. विशेषतः या कथांमधून शेर्पांना जंगली किंवा धोकादायक प्राण्यांपासून दूर रहाण्याची शिकवण मिळते. \n\n\"लहान मुलं फार लांब कुठेतरी भटकू नये आणि त्यांना आपल्या माणसांजवळच रहावं, यासाठी एकप्रकारची भीती या येतीच्या लोककथांमधून लहानग्यांना दाखवली जाते\", असं धाकल सांगतात. \n\n\"काहींच्या मते ही गिर्यारोहकांच्या मनात निर्माण करण्यात आलेली एकप्रकारची भीती आहे. त्यांना खराब वातावरणाची भीती वाटू नये, ते अधिक कणखर व्हावे, संकटाचा सामना करण्याची ताकद त्यांच्यात यावी, यासाठी या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाही.\n\nयेतीचा शोध घेणाऱ्यांमधलं सुप्रसिद्ध नाव म्हणजे रेनहोल्ड मेसनर. 1980च्या दशकात हिमालयामध्ये आपण येतीला बघितल्याचा दावा त्यांनी केला होता आणि मग याच येतीचा शोध घेण्यासाठी ते अनेकदा हिमालयावर गेले. \n\nते अतिशय सोप्या भाषेत सांगतात. येती म्हणजे अस्वल. \n\nखरंखुरं अस्वल आणि जंगली पशुंपासून असणाऱ्या धोक्याविषयीच्या शेर्पा समाजाच्या कथा यांचं मिश्रण म्हणजे येती आख्यायिका, अशी मांडणी मेसनर करतात. \n\nते म्हणतात, \"येतीच्या पावलांचे सर्व ठसे म्हणजे एका अस्वलाच्या पावलांचे ठसे आहेत. त्यामुळे येती हा काही मायावी प्राणी नाही. तर तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहे.\"\n\nहॉर्वड-बरी किंवा न्यूमनने सांगितल्याप्रमाणे येती म्हणजे माकडासारखा दिसणारा प्राणी असल्याच्या संकल्पनेचा त्यांनी नेहमीच इनकार केला आहे. \n\n\"लोकांना सत्य आवडत नाही. त्यांना विचित्र कथा आवडतात\", ते म्हणतात. \"लोकांना येती हा मानव आणि माकडाचं मिश्रण असलेला निअँडरथेल म्हणून अधिक भावतो.\"\n\n2014 साली अनुवंशशास्त्रानेही मेसनर यांच्या मताला दुजोरा दिला.\n\nयुरोपातल्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातील अनुवंशशास्त्राचे माजी प्राध्यापक ब्रायन सायक्स यांनी कथित येतींची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला.\n\nत्यांनी आणि त्यांच्या टीमने कथित येतीच्या केसांचे नमुने तपासले. यातले काही मेसनर यांनी दिलेले होते. मग त्यांनी 'येती'च्या डीएनएची इतर प्राण्यांच्या जिनोमशी तुलना केली.\n\nयातले भारतातल्या लडाख आणि भुतान या दोन ठिकाणांहून मिळालेले दोन नमुने हे चाळीस हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पोलर बिअरशी जेनेटिकली साधर्म असणारे होते. \n\nयावरून निष्कर्ष काढण्यात आला की हिमालयात पोलर बिअर आणि ब्राऊन बिअर यांचे हायब्रिड असणारे मात्र, अजूनही अज्ञात असे अस्वल आहेत. \n\nत्या टीमने लिहिलं, \"या जातीचे अस्वल हिमालयात मोठ्या प्रमाणात पसरलेले असतील त्यातूनच येतीच्या कथांचा जन्म झाला असेल.\"\n\nमात्र, या निष्कर्षावरून बराच वाद झाला. \n\n\"पोलर बिअर आणि तेही हिमालयात. हे ऐकायला बरं आहे\", डेन्मार्कच्या कोपनहेगन विद्यापीठातील रोस बर्नेट म्हणतात. ऑक्सफर्ड विद्यापीठात सीरिड्वेन एडवर्ड यांच्यासोबत काम करताना त्यांनी या दाव्याची पुन्हा एकदा शहानिशा करण्याचा निर्णय घेतला. \n\nसायक्स आणि त्यांच्या टीमने त्यांच्याजवळचा सर्व डीएनए डेटा जेनबँकेला देत तो सार्वजनिक केला. बर्नेट सांगतात, \"हा डेटा डाऊनलोड करणं खूप सोप आहे.\"\n\nत्यांना डेटामध्ये..."} {"inputs":"...्या राजनयिक खटक्यानंतर आपण तिथून तेल घेणं बंद केलं. म्हणजे भारत सरकारने देशातल्या काही तेल कंपन्यांना मलेशियातून आयात करू नका असा दमच दिला होता. त्यामुळे येणाऱ्या महिन्यांमध्ये देशात येणारी तेलाची आवकही कमी झाली. अखेर तेलाची मागणी पाहून 2020च्या जून महिन्यात ही अघोषित बंदी केंद्रसरकारने हटवली'\n\nअर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांनी तेलाच्या सरकारी साठवणुकीची अक्षमता निदर्शनास आणून दिली. खाद्यतेल हे जीवनावश्यक 22 वस्तूंच्या यादीत मोडतं. म्हणजे या वस्तूंच्या किमती प्रमाणाबाहेर वाढल्या तर सरकारी यंत्रणा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तर किमती खाली यायला नक्की मदत होऊ शकेल. \n\n3. खाद्यतेल आणि तेलबियांचं स्पॉट मार्केट \n\nआंतरराष्ट्रीय बाजारात धातू, कच्चं तेल, कापूस अशा इतर वस्तूंप्रमाणेच खाद्यतेलही स्पॉट मार्केटमध्ये विकलं जातं आणि विकत घेतलं जातं. जवळजवळ सगळ्याच देशांमध्ये अशा व्यापारासाठी एक्सचेंज आहेत, जिथं हे व्यवहार होतात.\n\nतुमच्या आहारामुळे हवामानात होतोय बदल? - पाहा व्हीडिओ\n\nअलीकडे वस्तू आणि कमोडिटीच्या बाजार भावासाठी या बाजारपेठा निर्णायक ठरत आहेत. जेव्हा आपण आंतरराष्ट्रीय बाजारातले दर म्हणतो, तेव्हा आपण अशाच एखाद्या जगप्रसिद्ध एक्सचेंजमधले दर सांगत असतो. जसं कच्च्यातेलासाठी अमेरिकेतील टेक्सास इथलं एक्सचेंज प्रसिद्ध आहे. \n\nखाद्यतेलासाठी मलेशियन बुसरा डेरिवेटिव्ह मार्केट प्रसिद्ध आहे. \n\nपण, या स्पॉट मार्केट्समध्ये वस्तूंचे दर हे फ्युचर म्हणजे भविष्यात कसे असतील याचा अंदाज बांधून ठरवले जातात. सध्या तेलाच्या दरांच्या बाबतीत सकारात्मक वातावरण असल्यामुळे स्पॉट मार्केटमध्ये दर चढे आहेत. आणि ते वाढतीलच असा इथल्या खरेदी-विक्रीदारांचा अंदाज आहे. त्याचा प्रत्यक्ष भार मात्र सामान्य खरेदी दारांना सोसावा लागत आहे. \n\nतीनही तज्ज्ञांच्या मते स्पॉट मार्केट हे खाद्यतेलाच्या किमती वाढण्याचं मुख्य कारण आहे. \n\nतेलाचे दर कधी आटोक्यात येतील?\n\nयाच आठवड्याच्या सुरुवातीला अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने खाद्यतेल उत्पादक, वितरक, आयातदार तसंच रिटेल विक्री करणाऱ्या संघटनांची एक बैठक बोलावली होती. \n\nया बैठकीनंतर या मंत्रालयाचे सचिव सुधांशू पांडे यांनी पत्रकार परिषदेत लोकांना आश्वस्त केलं की, दोन महिन्यांत खाद्यतेलांचे दर नियंत्रणात येतील. \n\n'बंदरात अडकलेलं तेल सोडवण्यासाठी अन्न सुरक्षा प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे. आता तेल उत्पादक कंपन्यांनी राज्यसरकारशी बोलणी करून तेलाचे दर कमी कसे करता येतील यावर विचार करावा,' असं पांडे म्हणाले. \n\nआंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या दरवाढीपेक्षा देशात झालेली दरवाढ ही जास्त आहे हे त्यांनी मान्य केलं. म्हणजे भारतात खाद्यतेलाच्या किमती आंतरराष्ट्रीय प्रमाणाबाहेर वाढल्या आहेत. \n\nमग अशावेळी देशात किमती आटोक्यात आणण्यासाठी केंद्रसरकारचं ठोस धोरण नको का? \n\nMukbang: ऑनलाईन जाऊन खाणं हा पैसे कमवण्याचा मार्ग कसा बनतोय?\n\nआंतरराष्ट्रीय बाजारात दर स्थिर होतील तेव्हा दोन महिन्यात भारतातही खाद्यतेलाच्या किमती आटोक्यात येतील, असं..."} {"inputs":"...्या राज्य सरकारनं इस्रायलस्थित मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्रायझेस कंपनीसोबत करार केलाय. हा करार मेकोरोट कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यात 21 फेब्रुवारी 2018 रोजी झाला. \n\nया करारानुसार मेकोरोट कंपनी 6 टप्प्यात विविध अहवाल आणि 10 सविस्तर प्रकल्प अहवाल, असं सर्व 24 महिन्यांच्या आत म्हणजेच 20 फेब्रुवारी 2020 पर्यंत महाराष्ट्र सरकारला सादर करेल. \n\n1937 साली स्थापन झालेली मेकोरोट ही इस्रायलची नॅशनल वॉटर कंपनी असून, जलव्यवस्थापनातील अत्यंत मोठी यंत्रणा मानली जाते. 'नॅशनल वॉटर कॅरियर' अशी म... उर्वरित लेख लिहा:","targets":"याला कधीच लागू पडत नाही. याचं कारण इस्रायलला विजेची कमतरता नाही, म्हणून त्यांच्या योजना अधिक ऊर्जाग्राही (Energy Intensive) किंवा भांडवलग्राही (Capital Intensive) असतात,\" असं देऊळगावकर म्हणतात.\n\nज्येष्ठ पत्रकार आणि मराठवाड्यातील प्रश्नांचे जाणकार सुहास सरदेशमुख यांच्याशीही बीबीसी मराठीनं बातचीत केली. विजेच्या प्रश्नाबाबत भाजपनं दिलेल्या सौरऊर्जेच्या पर्यायाबाबत सरदेशमुख म्हणतात, \"वॉटर ग्रिड योजनेसाठी सौरउर्जेतून वीजनिर्मिती होईल. म्हणजे, एका बाजूला पाईपलाईनचं काम, दुसऱ्या बाजूला सौरऊर्जेचं काम, तिसऱ्या बाजूला वीजनिर्मितीचं काम होईल, मग योजना कार्यान्वित होईल. पण हे एकाच वेळेला असं काम केल्यास ही योजना कार्यान्वित होईल, हे मान्य.\"\n\nमात्र, इथं सरदेशमुख पुन्हा तोच प्रश्न उपस्थित करतात की, सौरऊर्जेसाठी मोठी गुंतवणूक केल्यानंतर हा प्रकल्प व्यवहार्य होईल का?\n\nपाणीवाटपातून गोंधळाची शक्यता?\n\nमराठवाडा वॉटर ग्रिड योजनेअंतर्गत 11 धरणं जोडली जाणार आहेत. या माहितीच्या अनुषंगाने जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे म्हणतात, \"योजना पूर्णपणे अव्यवहार्य आहे. 11 धरणं एकमेकांना जोडून पाण्याचं वाटप करायचं, असं योजनेत गृहित धरण्यात आलंय. मुळात ही 11 धरणंच पाण्यानं भरत नाहीत. त्यामुळं जी धरणं पाण्यानं भरतच नाहीत, ती एकमेकांना जोडण्यात काहीच हाशील नाही.\"\n\nयापुढे प्रदीप पुरंदरे पाणीवाटपाचा मुद्दा मांडतात. \"एका धरणातलं पाणी दुसऱ्या धरणात सोडणं, हा मोठा निर्णय आहे. हा निर्णय कोण घेणार आहे? यातून मोठा गोंधळ होईल. कारण एकदा तुमच्या धरणातील पाणी खाली गेलं की, ते पुन्हा तुम्हाला मिळेलच असं नाही.\"\n\nतसंच, \"आताही पिण्याच्या पाण्याचे करार हे प्रकल्पनिहाय असतात. तुम्ही पाण्याचा स्रोतच बदललात, तर आणखी गोंधळ होईल,\" अशी भीती प्रदीप पुरंदरे व्यक्त करतात. \n\nयावर गुलाबराव पाटील म्हणाले, \"योजना ज्या भागात पसरलीय, त्या त्या भागातील प्रत्येक तालुक्यांमध्ये फिरून आढावा घेईन.\"\n\nदेखभालीचं काय?\n\n\"सध्या असलेल्या पाणीपुरवठ्याच्या योजनांकडे कुणी पाहत नाही, त्यावर खर्च करत नाही आणि दुसरीकडे वॉटर ग्रिडसारखे प्रंचड मोठं नेटवर्क उभं करायचं, म्हणजे त्याची देखभाल कोण करणार? फार अवघड गोष्ट आहे,\" असं प्रदीप पुरंदरे म्हणतात.\n\nपुरंदरे पुढे म्हणतात, \"इस्रायलकडे शिस्त आहे. आपल्याकडे साधी पाईपलाईनही लोक फोडतात. तिथं तुम्ही एवढ्या मोठ्या योजनेची देखभाल कशी करणार आहात? त्यात शिस्त..."} {"inputs":"...्या लागलेल्या छळासाठीचा सगळ्यात मोठ्या 'न्याय' असेल असं ते म्हणतात. \n\nकोणाकडे किती संपत्ती?\n\nभारतामध्ये 30 लाखांपेक्षा जास्त दलित सरकारी कर्मचारी असल्याचा आदि-दलित फाऊंडेशनच्या संशोधन विभागाचा अंदाज आहे. केंद्र आणि राज्य सरकार आणि इतर सरकारी विभागांतल्या लोकांची ही आकडेवारी असून यांचं उत्पन्न सुमारे 3 लाख 50 हजार कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. \n\nभारतीय घटनेने सगळ्यांना समानतेचा हक्क दिलेले आहे आणि अस्पृश्यतेमुळे 'मागास' ठरलेल्या जाती-जमातींना घटनेद्वारे विशेष सुरक्षा आणि फायदे देण्यात आले आहेत. ... उर्वरित लेख लिहा:","targets":"अस्तित्व ठोसपणे दाखवण्याचं माध्यम होतं, असं प्रसाद सांगतात. असं करत बाबासाहेबांना समाजातल्या जातीवर आधारीत भिंती मोडून काढायच्या होत्या. कारण त्यावेळी दलितांनी कोणते कपडे घालावेत वा घालू नयेत याविषयीचे नियमही समाजाने ठरवले होते. \n\nया अत्याचारांना आणि शोषणाला प्रसाद यांना त्यांच्या 'झीरो प्लस' या ब्रँड आणि पोर्टलद्वारे आव्हान द्यायचंय. याद्वारे त्यांना दलितांमधल्या व्यावसायिकतेला उमेद द्यायची आहे. म्हणजे दलित मध्यमवर्ग जे पैसे कमवेल, त्यापैकी काही याद्वारे दलित समाजाकडेच राहतील. \n\nआंबेडकरांकडे लक्ष वेधत म्हणतात, \"त्यांचं अनुसरण करा, त्यांच्यासारखे कपडे घाला. चांगले कपडे घालणं हे मनुस्मृती जाळण्यासारखं आहे. दोन्ही एकत्र केलं तर अजून चांगलं.\"\n\nप्रातिनिधिक फोटो\n\nप्रसाद म्हणतात, \"साडी हे गुलामगिरीची प्रतीक आहे. दलित महिलांमध्ये आत्मविश्वास यावा आणि त्यांना जॅकेट आणि कोट घालावेत अशी माझी इच्छा आहे. 'बाय दलित' आता दलितांच्या गोष्टी असणारा प्लॅटफॉर्म म्हणून समोर येतंय.\"\n\n\"दलित आणि आदिवासींना समान संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यात यावं याविषयी 1950मध्ये भारत सार्वभौम झाल्यावर सहमती झाली होती. पण ही भावना आता कमकुवत झाली असल्याने आता आम्ही हा मार्ग काढलाय. दलित मध्यमवर्गाचा उदय झाल्याने आता हिंदू समाजाला दलितांची इर्षा वाटतेय. मागे पडलेला भूतकाळ आता ते आमच्या भविष्यासमोर आणून उभा करत आहेत.\"\n\nमायावती आणि पर्स\n\nउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावतींकडे अभिमानाने पाहिलं जातं. त्यांची पर्स ही त्यांची ओळख आणि स्टेटस दाखवण्याचं माध्यम असल्याचं मानलं जातं. \n\nपर्स ही सुखवस्तू जीवनशैलीतली गोष्ट असल्याचं मानलं जातं. आणि एका दलित महिलेकडे पर्स असल्याने त्यांच्या समर्थकांना याचा आनंद वाटत आला आहे. \n\nपर्ल अॅकॅडमीच्या अध्यक्ष नंदिता अब्राहम म्हणतात, \"उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांचा पोनीटेलपासून 'मेमसाब' बॉब कट, डिझायनर हँडबॅग्स, हिऱ्यांच्या एअर रिंग्स, गुलाबी सलवार - कमीज आणि त्यांना आवडणाऱ्या इतर गोष्टी या दलित सशक्तीकरणाशी संबंधित महत्त्वाकांक्षांशी जोडल्या जाऊ शकतात. वरच्या जातीची जीवनशैली मानल्या जाणाऱ्या गोष्टी मायावतींकडे असणं ही बाब त्यांच्या समर्थकांसाठी विशेषतः दलित समाजाशी संबंधित समर्थकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.\"\n\nया महत्त्वाकांक्षांचं रूपांतर ब्रँड्स, संधी आणि मग स्वावलंबन आणि राजकीय ताकदीत केलं जाऊ शकतं..."} {"inputs":"...्या व्यक्तीला संसर्ग झालेला आहे, त्याला इतरांपासून वेगळं करणं. \n\nआणि क्वारंटाईन म्हणजे विलगीकरण. कोव्हिड झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना किंवा कोव्हिड झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना, परदेश प्रवास करून आलेल्यांना क्वारंटाईन केलं गेलं. \n\nदेशभरात आणि राज्यातही अनेक क्वारंटाईन सेंटर्स उभारली गेली. \n\nअधिक माहितीसाठी वाचा - क्वारंटाईन, आयसोलेशन, विलगीकरण, अलगीकरण म्हणजे नेमकं काय?\n\n7. लॉकडाऊन-अनलॉक (Lockdown - Unlock)\n\n22 मार्च 2020 ला एक दिवसाचा 'जनता कर्फ्यू' भारताचे पंतप्रधान नरेंद्र म... उर्वरित लेख लिहा:","targets":"्या शिंकण्या-खोकण्याद्वारे उडलेल्या तुषारांद्वारे संक्रमित होतो. म्हणूनच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर असणं गरजेचं आहे. दोन व्यक्तींमध्ये किमान 1 मीटर अंतर राखावं असं WHO - वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. \n\n12. ई-पास (E Pass)\n\nलॉकडाऊनच्या काळात प्रवासावर बंदी होती. लॉकडाऊनचे नियम शिथील करण्यात आल्यानंतर मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आली. \n\nया काळात दोन राज्यांमधला प्रवास बंद होता आणि राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी परवाना जवळ असणं गरजेचं होतं. हा परवाना होता - ई पास. \n\nमहाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर जाऊन या ई-पाससाठी अर्ज करता येत असे. \n\n13. वर्क फ्रॉम होम (Work From Home) \n\nलॉकडाऊनमुळे जगभरात झालेला सगळ्यात मोठा बदल म्हणजे ऑफिसचं काम घरून करणं - वर्क फ्रॉम होम. जगभरातल्या अनेक देशांनी कठोर लॉकडाऊन लावले होते. अशामध्ये अनेक क्षेत्रांमधल्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्यास सांगितलं. \n\nलॉकडाऊन उठवण्यात आल्यानंतरही जगभरातले अनेक क्षेत्रांमधले कर्मचारी घरून काम करत आहेत. कोव्हिडचा अजूनही असलेला धोका लक्षात घेत अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना या वर्षअखेरपर्यंत घरून काम करण्यास सांगितलेलं आहे. यापूर्वी वर्क फ्रॉम होमचा पर्याय न देणाऱ्या अनेक कंपन्यांनाही 2020मध्ये आपल्या कर्मचाऱ्यांना हा पर्याय दिला. \n\nकोरोना आणि लॉकडाऊनमुळे आलेलं हे नवीन वर्क कल्चर आता अनेक कंपन्या यापुढेही सुरू ठेवण्याचा विचार करत आहेत. \n\n14 झूम मीटिंग (Zoom Meeting)\n\nवर्क फ्रॉम होमच्या काळामध्ये बैठका, ट्रेनिंग्स चर्चासत्रं, भाषणं यासाठी ऑनलाईन मीटिंग प्लॅटफॉर्म वापरले गेले. ही सेवा देणारी एक कंपनी - झूम (Zoom). या झूमच्या सुरक्षिततेबद्दल काही सवालही या काळात उपस्थित केले गेले. \n\nपण या काळात झूम या कंपनीची मोठी भरभराट झाली. \n\nझूमच्या प्रगतीकडे बघत गुगलनेही त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवा घाईघाईने लाँच केली. भारतात जिओनेही अशा प्रकारची सेवा सुरू केली. \n\nपण या लॉकडाऊनच्या काळात झूम मीटिंग हा शब्द घरून काम करणाऱ्या सगळ्यांच्याच अंगवळणी पडला. अनेक शाळा आणि क्लासेसनीही वर्ग सुरू ठेवण्यासाठी झूमचा वापर करायला सुरुवात केली. \n\nअधिक माहितीसाठी वाचा - कोरोना काळात 'झूम बराबर झूम' \n\n15. आत्मनिर्भर \n\nलॉकडाऊनच्या काळात अर्थव्यवस्थेतले सगळे व्यवहार ठप्प झाले. अर्थव्यवस्थेची गती मंदावली. या अर्थव्यवस्थेला..."} {"inputs":"...्या शहरात निवडणुकांमध्ये काश्मीर महत्वाचा मुद्दा असेल, असं ते सांगतात. \n\nइथले बहुतांश खासदार पाकिस्तानी वंशाचे आणि लेबर पक्षाचे आहेत. भारताने जम्मू-काश्मीर राज्याला लागू असलेलं कलम 370 रद्द करणं नियमबाह्य असल्याचं त्यांना वाटतं. भारतीयांच्या मते लेबर पक्ष मुसलमानांच्या बाजूचा आहे आणि ते भारतीयांचा विचार करत नाहीत. \n\nब्रॅडफर्डमध्ये दक्षिण आशियाई वंशाची माणसं खूप आहेत.\n\nलेबर पक्षाने काश्मीरप्रश्नी मानवाधिकारांच्या उल्लंघनाचा प्रस्ताव पारित केला होता. यानंतर पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात काश्मीरप्रश्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या शुभमननं आठवीपर्यंत 90 टक्के मिळवत अभ्यास आणि खेळ यांचा सुरेख मिलाफ साधला. \n\nमाजी क्रिकेटपटू करसन घावरी यांनी शुभमनची प्रतिभा हेरली. फिटनेस, सामन्यातली परिस्थिती समजून फलंदाजीत करावे लागणारे बदल, संयम, खेळपट्टीचा नूर ओळखणं ही सगळी कौशल्यं घावरी यांनी शुभमनकडून घोटून घेतली.\n\nस्वत: गोलंदाज असलेल्या घावरी यांनी शुभमनला त्याच्या वयापेक्षा अधिक गोलंदाजांचा सामना करायला लावला. \n\nस्थानिक क्रिकेटमध्ये वयोगट स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीच्या बळावर शुभमनला पंजाब रणजी संघात समाविष्ट करण्यात आलं. युवराज... उर्वरित लेख लिहा:","targets":"तीपूर जिल्ह्यातल्या भिऱ्हा गावच्या डावखुऱ्या फिरकीपटू अनुकूलनं क्रिकेटविश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं.\n\nतांत्रिक आणि न्यायालयीन लढाईमुळे बिहार राज्यातल्या क्रिकेटचं नुकसान झालं आहे. गेल्या अठरा वर्षांपासून बिहार संघाला रणजी स्पर्धेपासून दूर ठेवण्यात आलं आहे. \n\nविश्वचषकात सलामीच्या लढतीत अनुकूल रॉयने चमकदार कामगिरी केली होती.\n\nमात्र याचा जराही परिणाम होऊ न देता अनुकूलनं प्रत्येक टप्प्यावर चांगली कामगिरी केली आहे. भारताच्या युवा संघाचा माजी कर्णधार इशान किशनकडून प्रेरणा घेत संघाच्या विजयात योगदान देण्याचं काम अनुकूल नेटानं करतो आहे. \n\nअमिकर दयाल यांच्या अकादमीत क्रिकेटचे बारकावे घोटून घेणाऱ्या अनुकूलची कामगिरी छोट्या गावातल्या-शहरातल्या क्रीडापटूंसाठी आदर्श वस्तुपाठ ठरली आहे. \n\nशिवम मावी\n\nसुरेश रैना, प्रवीण कुमार, भुवनेश्वर कुमार यांच्या धर्तीवर उत्तर प्रदेशचं राष्ट्रीय संघात प्रतिनिधित्व करण्यासाठी उत्सुक वेगवान गोलंदाज शिवम मावीनं आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. \n\nवेगवान गोलंदाज शिवम मावीचं नाव विश्वचषकात चर्चेत आहे.\n\nनोएडातल्या वाँडरर्स क्रिकेट क्लबमधल्या प्रशिक्षक फुलचंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिवमनं वेगवान गोलंदाजीतले बारकावे आत्मसात केले आहेत. मेरठजवळच्या सिना गावात राहणाऱ्या मावी कुटुंबीयांनी चांगल्या शिक्षणासाठी नोएडात राहायला येण्याचा निर्णय घेतला.\n\nवयोगट स्पर्धांमध्ये आपल्या वेगानं फलंदाजांना त्रस्त करून सोडणाऱ्या शिवमच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. तीन महिने त्याला क्रिकेटपासून दूर राहावं लागलं. मात्र यातून सावरत शिवमनं दमदार पुनरागमन केलं. \n\nविश्वचषकादरम्यान भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने शिवमच्या गोलंदाजीचं कौतुक केलं. अत्यंत सुरेख अॅक्शनसह गोलंदाजी करणाऱ्या शिवमसाठी न्यूझीलंडमधील खेळपट्या अगदीच पोषक ठरल्या. स्पर्धेतील त्याचा इकॉनॉमी रेट फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या सौराष्ट्र प्रदेशातला एक जिल्हा आहे.\n\nप्रशांत दयाळ\n\nमी आता 51 वर्षांचा आहे. पण या आयुष्यात मला भेटलेल्या 51 व्यक्तींनीही कधी मला माझी जात विचारली नाही. माझं नाव ऐकून अनेक गुजराती व्यक्ती मला विचारतात की अमरेलीमध्ये मराठी कसे आणि कुठून आले?\n\nगुजरातमध्ये बहुतांश लोकांना माहीत नाही की, गुजरातच्या नवसारीपासून बडोदे, अमरेली आणि मेहसाणामध्ये गायकवाड घराण्याचं राज्य होतं. ज्यामुळं आजही या भागात मोठ्या प्रमाणात मराठमोळी माणसं राहतात.\n\nमाझं बालपण अमरेलीत गेलं आणि आता मी अहमदाबादमध्ये पत्रकार आहे. पण म... उर्वरित लेख लिहा:","targets":"शी माझी प्रार्थना आहे.\n\n- प्रशांत दयाळ\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्या स्थितीत चीन मजबूत परिस्थितीत आहे आणि कोरोनाची जागतिक साथ असतानाही त्यांच्या अर्थव्यवस्थेची सकारात्मक वाढ होतेय. पण दुसरीकडे अमेरिकेत अनेक गोष्टींमुळे सध्या उलथापालथ सुरू आहे. \n\nपॉम्पेओ यांच्या या विधानावर चीनच्या सरकारी माध्यम प्रतिनिधींनी जोरदार आक्षेप घेतलाय. अमेरिकन सरकारला साथ नीट सांभाळता न आल्याने त्यांनीच एकप्रकारे अमेरिकन नागरिकांचा संहार केल्याचं चीनच्या सरकारी मीडियाने म्हटलंय. कोव्हिड 19 मुळे अमेरिकेत आतापर्यंत चार लाख लोकांचा मृत्यू झालाय. \n\nअमेरिकेसोबतच अनेक देशांच्या चीनसोबतच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"सून हे सगळे मुसलमान असल्याचं 2019मध्ये बीबीसीच्या तपासादरम्यान आढळलं होतं. विगर महिलांना कुटुंब नियोजन करण्यासाठी भाग पाडलं जात असल्याचंही नुकत्याच करण्यात आलेल्या काही तपासांत आढळलं होतं. पण चीनने वारंवार हे आरोप फेटाळून लावले आहेत. \n\nवीगर मुसलमान कोण आहेत?\n\nचीनच्या पश्चिमेकडील शिंजियांग प्रांत आणि तिथला स्थानिक विगर समाज यांच्यातल्या संघर्षाचा इतिहास मोठा आहे. \n\nवीगर हे मूळचे मुसलमान आहेत. सांस्कृतिक आणि सामाजिक रूपाने ते स्वतःला मध्ये आशियातल्या देशांच्या जवळ मानतात. \n\nया भागातली अर्थव्यवस्था शतकानुशतकं शेती आणि व्यापारावर अवलंबून आहे. इथले काशगर सारखे भाग हे सिल्क रूट मध्ये प्रसिद्ध होते. \n\nविसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये विगरांनी काही काळासाठी स्वतःला स्वतंत्र घोषित केलं. या भागावर कम्युनिस्ट चीनने 1949 मध्ये ताबा मिळवला. \n\nदक्षिण तिबेटप्रमाणेच शिंजियांगही अधिकृत रित्या स्वायत्त भाग आहे. \n\nवीगरांच्या तक्रारी\n\nचीनच्या सरकारने हळुहळू विगरांचं धार्मिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अस्तित्वं नजरेआड केल्याचं सामाजिक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. \n\n1990च्या दशकात शिंजियांगमध्ये झालेली निदर्शनं आणि त्यानंतर पुन्हा 2008मध्ये बीजिंग ऑलिम्पिकच्या रन अप दरम्यान झालेल्या निदर्शनांनंतर चीन सरकारने ही दडपशाही वाढवल्याचा आरोप आहे. \n\nबहुतेक प्रमुख वीगर नेत्यांना गेल्या दशकाच्या काळात तुरुंगात टाकण्यात आलं किंवा दहशतवादाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आल्यानंतर त्यांनी परदेशात आसरा घेतला.\n\nशिंजियांगमध्ये मोठ्या प्रमाणात हान समाजाची वसाहत करण्यात आल्याने विगर या प्रांतात अल्पसंख्याक झाले. \n\nआपल्या या दडपशाहीला योग्य ठरवण्यासाठी विगर फुटीरतावाद्यांचा धोका फुगवून सांगण्यात येत असल्याचा आरोपही चीनवर करण्यात येतो. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या होतात, डोहाळे लागतात. शरीरावर सूज असते. कळा येतात. प्रत्यक्षात मात्र ती गरोदर नसतेच. \n\nलग्न झालं म्हणजे मूल होणारच ही इतकी साधी गोष्ट आहे का? आई होणं किती मोठी जबाबदारी आहे? मूल जन्माला घालायचं की नाही, हा त्या जोडप्याचा विशेषतः मुलीचा खाजगी प्रश्न नाही का? \n\nयातला आणखी एक भयंकर प्रकार म्हणजे ज्या जोडप्यामध्ये काही वाद असतील त्यांना घरचेच जालीम उपाय सुचवतात, तो म्हणजे बाळ झालं ना की सगळं नीट होईल. आधीच नवऱ्याच्या छळाला त्रासलेल्या मुलीची मानसिक स्थिती काय असणार, त्यात बाळाला जन्म द्यायचा की ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये वाढ होते. अशा प्रकारच्या एका दृष्टचक्रात स्त्री अडकते. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी खरंतर समुपदेशन योग्य मार्ग. पण, मुलीला आणि तिच्या कुटुंबालाही अपत्य हाच त्यावरचा उपाय वाटतो. त्यासाठी काहीही करायची तिच्या मनाची तयारी होते. त्यातून बाबा-बुवा, पीर-फकीर, उपास-तापास, व्रत-वैकल्ये असे ना ना प्रकारचे उपाय सुरू होतात. आई होण्यासाठी कुठलीही किंमत मोजायला ती तयार होते. \n\nअंधश्रद्धेला खतपाणी\n\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सरचिटणीस आणि मानसोपचारतज्ज्ञ डॉ. हमीद दाभोलकर सांगतात, \"जादूटोणाविरोधी कायद्याअंतर्गत जे गुन्हे दाखल झाले आहेत त्यातले जवळपास 60% गुन्ह्यांमध्ये पीडित महिला आहेत आणि त्यातल्याही अनेक महिला या मूल होण्यासाठी कुठल्यातरी भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकलेल्या होत्या.\"\n\nते गुजरातमधल्या पार्वती मांचं उदाहरण देतात. ते म्हणाले, \"गुजरातमध्ये पार्वती मां नावाची एक भोंदू बाई होती. तिने पोटावरून हात फिरवला की वंध्य स्त्रिलाही मूल होतं, असं मानायचे. तिच्याकडे येणाऱ्यांची संख्या मोठी होती. विशेष म्हणजे स्वतः स्त्री रोगतज्ज्ञ असणाऱ्या अनेक बायकाही आपल्या सुना किंवा ओळखीतल्या मुलींना घेऊन या पार्वती मांकडे जायच्या. बरेचदा स्त्री आणि पुरुषाच्या मानसिकतेकडे लक्ष दिलं जात नाही आणि मग ताणातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून बुवा-बाबांच्या आहारी जाऊन फसवणूक होत असते.\"\n\nदाभोलकर सांगतात, \"मूल नसलेल्या स्त्रिला ताणाला सामोरं जावं लागतं. त्यातून चिंता आणि निराशेशी निगडित मानसिक आजार दिसतात. भीती वाटणं, अस्वस्थता यासारखे विकार जडतात. मात्र, आजारापर्यंत न पोचलेलेही अनेक ताण असतात. यात सतत चिडचिड होणं, निर्णय घेता न येणं, स्वतःच्या आयुष्यावर स्वतःचं नियंत्रण नसणं, कुणी दुसरंच आपलं आयुष्य हाकत असणं. याचा मुलांवर आणि कुटुंबावर परिणाम होणं, असे प्रकार दिसतात. आईचं मानसिक स्वास्थ चांगलं नसेल तर बाळाचं संगोपनही चांगलं होत नाही. त्याला हवी तशी जवळीक मिळू शकत नाही.\"\n\nया सर्व टाळता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आपल्या देशात माता-बाल आरोग्य क्षेत्रात बरंच काम झालं आहे. मात्र, यात केवळ शारीरिक आरोग्यावर लक्ष देण्यात आलं आहे. स्त्रीची मानसिकता समजून घेऊन आई होण्याच्या आधीपासून ते बाळाच्या संगोपनापर्यंत अनेक टप्प्यांवर स्त्रिला भक्कम मानसिक आणि भावनिक आधाराची गरज असते. \n\nवंध्यत्व निवारण क्षेत्रातही वैद्यक शास्त्राने मोठी झेप घेतली आहे. IUI, IVF..."} {"inputs":"...्या, विशेषतः आपल्याला कायम पाठिंबा देणाऱ्या भावाच्या विरोधात जावं लागलं तरी चालेल. \n\n त्यांनी या कामगारांना कामाच्या ठिकाणी चांगल्या सोयी आणि कामाच्या ठराविक तासांची मागणी केली. यासाठी त्यांनी 1914 साली कामगारांचं नेतृत्व करत 21 दिवसांचा संपही केला. \n\nपण त्यांचा सगळ्यांत गाजलेला संप म्हणजे 1918 सालचा कामगाराचा संप. यावेळेपर्यंत साराभाई परिवाराचे स्नेही असणाऱ्या महात्मा गांधींनी त्यांना आपली शिष्य मानलं होतं. \n\n जुलै 1917 साली अहमदाबाद शहरात प्लेगने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलं होतं. लोक शहर सो... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्ही मागे हटणार नाही.' शहरातले रहिवासी, जे आधी या कामगारांकडे तुच्छतेने पाहायचे, ते निदर्शनांची शिस्त, त्यांचं संघटना आणि कामगारांचा निग्रह पाहून चकित झाले होते. \n\nदोन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर कामगारांमधली अस्वस्थता वाढायला लागली होती, इकडे गिरणी मालकांनाही लवकरात लवकर काहीतरी तोडगा हवा होता. पण करणार काय, बहीण-भाऊ तर अडून बसलेले. मग गांधीजींनीच एक रस्ता काढला. \n\nगांधीजींनी जरी गिरणी कामगारांना आपला पाठिंबा दिला असला तरी गिरणी मालकांच्या मनात, विशेषतः अंबालाल यांच्या मनात, त्यांच्याविषयी खूप आदर होता. म्हणून गांधीजींनी अंबालाल आणि अनुसूया दोघांनाही रोज आपल्या आश्रमात दुपारी जेवायला बोलवायला सुरुवात केली. अंबालाल जेवायला बसले की अनुसूया त्यांना वाढायच्या. यामुळे भावाबहिणीमधली कटूता कमी व्हायला मदत झाली. \n\nगांधीजींची ही मात्रा लागू पडली. यानंतर काही दिवसातच गिरणी कामगार आणि गिरणी मालक वाटाघाटींसाठी तयार झाले. शेवटी 35 टक्के पगारवाढ मान्य दोन्ही बाजूंनी मान्य झाली. \n\n 1920 साली अनुसूया यांनी मजदूर महाजन संघाची स्थापना केली आणि त्या या संघटनेच्या पहिल्या अध्यक्ष बनल्या. ही भारतातल्या पहिल्या कामगार संघटनांपैकी एक होती. 1927 साली त्यांनी गिरणी कामगारांच्या मुलींसाठी कन्यागृह या नावाने शाळाही सुरू केली. \n\n भांडवलदाराच्या घरात जन्मलेल्या पण खऱ्या अर्थाने भारतातली पहिली महिला कामगार नेता ठरलेल्या या महिलेने त्यांच्या मृत्यूपर्यंत जवळपास 2 लाख कामगारांचं नेतृत्व केलं होतं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्या.\n\nया खाचा आकस्मिकरित्या आल्यासारख्या नव्हत्या, त्यामुळेच त्याचा उलटा आकृतिबंध अर्थपूर्ण ठरत होता. नद्यांमध्ये पाणी एकत्र येत असतं, तर सुरकुतलेल्या बोटांवरच्या खाचा पाणी बाहेर काढत असतात. \n\n\"ओल्या पृष्ठभूमीवर बोटांची टोकं दाबल्यावर त्यावरच्या खाचांमधून पाणी बाहेर जातं आणि एकदा दाबलं गेल्यावर मग संपूर्ण बोटाची त्वचा पृष्ठभूमीला लागते,\" असं संशोधक सांगतात.\n\nशिवाय, पाच मिनिटं सतत पाण्याशी संपर्क आला तरच सुरकुत्या येतात, म्हणजे थोडक्यात आलेला संपर्क सुरकुत्या येण्यासाठी पुरेसा नसतो. प्रतिसादाची ह... उर्वरित लेख लिहा:","targets":"वर्षीय पुरुष स्वयंसेवकाच्या मदतीने अनेक प्रयोग केले. स्वयंसेवकाच्या गुळगुळीत किंवा सुरकुतलेल्या बोटाच्या टोकांनी एका गुळगुळीत पृष्ठभूमीवर घर्षण करून, त्याचं मोजमाप संशोधकांनी केलं. उदाहरणार्थ, बारवरून हात फिरवताना त्याच्या हातातून किती बळ लावलं जात होतं, हे तपासलं. स्प्रिंगची दोन्ही टोकं दाबताना तो किती ताकद लावतो, याचंही मोजमाप संशोधकांनी केलं. यात त्यांना असं आढळलं की, दोन्ही प्रकारच्या चाचण्यांमध्ये सुरकुतलेल्या बोटांनी संथ कामगिरी केली.\n\nसमजा ओलेपणामुळे तयार होणाऱ्या सुरकुत्या अनुकूलनाच्या प्रक्रियेतून निर्माण झाल्या असतील, तरी उपरोक्त प्रयोग जिथे घडले त्या प्रयोगशाळांमधील नियोजित परिस्थितीसारख्या वातावरणाला दिलेला तो प्रतिसाद निश्चितपणे नव्हता. \n\nओलेपणामुळे बोटांना पडणाऱ्या सुरकुत्या छोट्या वस्तू हाताळण्यासाठी नव्हे तर स्वतःच्या शरीराचं वजन सांभाळण्यासाठी उपयोगी असतात, असं चंगिझींना वाटतं. \n\n\"खरोखरच अर्थपूर्ण मानता येईल अशी वर्तनविषयक चाचणी करून बघायची असेल, तर छोट्यामोठ्या गोट्या पकडून ते करता येणार नाही, त्यासाठी झाडं किंवा अवजड वस्तूंवर पकड कशी बसते, हे पाहावं लागेल,\" असं ते म्हणतात. गोट्या या बादलीतून त्या बादलीत टाकायच्या असतील, तेव्हा त्यात काही 'पाण्यामुळे टायरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटतो तितकी मोठी धोकादायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नसते.' \n\nसुरकुतलेल्या त्वचेचा हस्तकौशल्यापेक्षा चलनशक्तीवर कोणता परिणाम होतो, याचं मोजमाप करणं महत्त्वाचं ठरेल.\n\nयासाठी त्यांना कोणता प्रयोग आदर्श वाटतो? पार्कर (Parkour: अडथळे पार करण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेने उड्या मारत पुढे जाण्याची एक प्रशिक्षणपद्धत) पद्धतीमधील तज्ज्ञांनी त्यांची कौशल्यं सुरकुतलेल्या हाता-पायांनी आणि न सुरकुतलेल्या हातापायांनी, ओलसर वा कोरड्या परिस्थितीत करून दाखवायची, हा एक प्रयोग असू शकतो. \"पण हे अर्थातच सुरक्षित रितीने करावं लागेल,\" असंही ते नमूद करतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यांकडूनही पैसा घेतला जातो. \n\nअवैध ड्रग्ज व्यापारातून तालिबानला मिळणारं उत्पन्न 100 ते 400 दशलक्ष डॉलर्स इतकं असल्याचं वर्तवण्यात आलं आहे. \n\nप्रयोगशाळा रडारवर\n\nगेल्या वर्षभरात ट्रंप प्रशासनाने या बंडखोर घुसखोरांविरुद्ध अतिआक्रमक धोरण अनुसरलं आहे. तालिबानची आर्थिक नाडी असणाऱ्या सर्व यंत्रणांना लक्ष्य करण्याचा विडा अमेरिकेने उचलला आहे. अफूचं हेरॉइनमध्ये रुपांतर करणाऱ्या प्रयोगशाळांवर अमेरिकेने हल्ले चढवले आहेत. \n\nनार्कोटिक्सच्या माध्यमातून तालिबानचा 60 टक्के निधी उभा राहतो, असं अमेरिकन लष्करानं म्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ल्ला मारतात. \n\nखाणी आणि खनिजे\n\nखनिजांची उपलब्धता आणि मौलिक खडक यांच्या बाबतीत अफगाणिस्तान समृद्ध आहे. तालिबान आणि सरकारमध्ये असलेल्या संघर्षामुळे अनेक ठिकाणं अनवट राहिली आहेत. अफगाणिस्तानमधल्या खाण उद्योगाचं मूल्य 1 अब्ज डॉलर्स एवढं आहे. \n\nखूपच मर्यादित प्रमाणात खाणींतून खनिजं काढली जातात. तालिबानने काही खाणींवर ताबा मिळवला आहे. कायदेशीर आणि बेकायदेशीर पद्धतीने होणाऱ्या खाण उद्योगांकडून खंडणी वसूल करण्याचं काम तालिबान करतं. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या अनालिटिकल सपोर्ट आणि सँक्शन मॉनिटरिंग या विभागाने 2014 मध्ये मांडलेल्या अहवालानुसार तालिबानला बेकायदेशीर खाण उद्योगाच्या माध्यमातून 10 दशलक्ष डॉलर्सची कमाई होत असल्याचं म्हटलं आहे. \n\nअफगाणिस्तान खनिजांनी समृद्ध आहे.\n\nतालिबानचं कामकाज कसं चालतं याचा एक नमुना हाती लागला आहे. पूर्वेकडच्या नानगरहर प्रांताच्या गव्हर्नरांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार खाण उद्योगातून मिळणारा निम्म्याहून अधिक पैसा तालिबान किंवा इस्लामिक स्टेट यांच्याकडे वळता होतो. \n\nया भागात खनिजांची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सच्या माध्यमातून तालिबानला 500 डॉलर्स मिळत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. \n\nस्थानिक व्यापारी आणि अफगाण प्रशासनाशी बोलल्यानंतर तालिबानला देशभरातील खाण व्यापारातून दरवर्षी 50 दशलक्ष डॉलर्सची घसघशीत कमाई होत असल्याचं उघड झालं आहे. \n\nपरदेशातून अर्थपुरवठा\n\nपाकिस्तान, इराण तसंच रशियातून तालिबानला अर्थसहाय्य मिळत असल्याचा आरोप अमेरिका तसंच अफगाणिस्तान सरकारकडून केला जातो, मात्र हे देश सातत्याने याचा इन्कार करतात. \n\nपाकिस्तान, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती तसंच कतार या देशातील व्यक्तींकडून आर्थिक मदत पुरवली जात असल्याचंही उघड झालं आहे. \n\nया सगळ्यांतून तालिबानला नेमकी मदत किती होते हे स्पष्ट झालं नसलं तरी तालिबानच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा यातूनच पूर्ण होतो. तज्ज्ञ आणि काही अधिकाऱ्यांच्या मते तालिबानला यातून दरवर्षी 500 दशलक्ष डॉलर्सची कमाई होते असा अंदाज आहे. \n\nतालिबानशी असलेले हे संबंध प्रदीर्घ काळापासून आहेत. CIA अर्थात अमेरिकेच्या मुख्य गुप्तचर संघटनेने 2008 मध्ये मांडलेल्या अहवालानुसार तालिबानला परदेशातून आणि विशेषत: आखाती देशांमधून 106 दशलक्ष डॉलर्स मिळत असल्याचं म्हटलं आहे. \n\nरिअॅलिटी चेक\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, ..."} {"inputs":"...्यांचं ते सगळं तोडून टाकू नका. माझ्या आईचं माझ्याकडे काहीच नाही. एक मृत्यू सोसायटी नीट हँडल करत नाही, तेव्हा त्याचे पुढच्या अनेक वर्षांवर परिणाम होतात. नात्यांवर परिणाम होतात. आता त्याचा सल जाणवतो.\" \n\nयाविषयी बोलताना डॉ. समीर दलवाई सांगतात, \"आपल्याकडे एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर 10 लोकं येऊन तेच तेच बोलतात. ही व्यक्ती कशी आजारी पडली किंवा कधी-कसं, काय झालं हे परत परत सांगून कुटुंबियांवरही याचा परिणाम होत असतो. लहान मुलांवरही याचा परिणाम होतो. समाज म्हणून आपण या गोष्टी बदलण्याची गरज आहे. \n\nत्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी परिस्थिती हाताळणं या किशोरवयीन, पौगंडावस्थेतल्या मुलांना कठीण जातं. या वयातल्या मुलांचं मानसिक स्वास्थ्य जपणं महत्त्वाचं असल्याचं डॉ. पारकर सांगतात. \n\nत्या म्हणतात, \"या मुलांशी बोलत राहणं महत्त्वाचं आहे. पण सोबतच त्यांना बोलतं करणं आणि त्यांच्या मनात सुरू असलेले विचार जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. अनेकदा हे आपल्याच सोबत का झालं असं या मुलांना वाटत असतं. किंवा आपण या व्यक्तीशी चांगले वागलो नाही असं वाटून अपराधीपणाची भावना मनात येते. \n\nया मुलांच्या मनातले हे समज दूर करणं गरजेचं आहे. शिवाय ही मुलं निधन झालेल्या व्यक्तीशी भावनिकदृष्ट्या अगदी जवळ असतील, त्यांनी आई वा बाबा गमावले असतील तर त्यांना या व्यक्तीची उणीव जास्त भासते. हे देखील समजून घ्यायला हवं.\"\n\nमूल कोणत्याही वयातलं असो पण त्यांच्या जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या वागण्यात मोठा बदल घडला, वा त्यांना व्यक्त होता येत नसेल तर डॉक्टरांची आणि मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी. \n\nमृत्यूला धार्मिक वा काल्पनिक गोष्टींशी जोडावं का?\n\nडॉ. शुभांगी पारकर याविषयी सांगतात, \"एखादी व्यक्ती देवाघरी गेली किंवा चांदणी (Star) झाली हे मानसिक दिलासा वा सुरक्षितपणाची भावना देणारं असतं. मृत्यूला धार्मिक गोष्टींशी जोडल्याने याच्याशी काहीतरी दैवी निगडीत आहे असा आधार मिळतो किंवा मनाला शांती मिळते. मरण पावलेली व्यक्ती कुठेतरी चांगल्या ठिकाणी आहे अशी भावना यातून निर्माण होते. पण हे सगळं एका ठराविक मर्यादेपर्यंत ठेवावं. अतिरेक करू नये. शिवाय असं सांगितल्यानंतर मुलांच्या मनात देवाविषयीच्या शंका निर्माण झाल्या तर त्यांचं उत्तरही देणं आवश्यक आहे. \"\n\n\"मृत्यूचा संबंध काल्पनिक गोष्टीशी लावणं हा त्या व्यक्तीचं अस्तित्त्वं कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. फँटसीत आपण त्या व्यक्तीला जिवंत ठेवतो. यामुळे अचानक झालेल्या घावाला काहीसा सपोर्ट मिळतो. पण हे देखील काही मर्यादेपर्यंतच योग्य आहे.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यांची इच्छा होती. \n\nत्यांच्याविषयी जी माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ते त्याकाळातील प्रमुख हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिस्ती आणि मुस्लिम सुफी धार्मिक नेत्यांशी चर्चा करत. इस्लामसोबतच हिंदू धर्मातही त्यांना बराच रस होता. ते सर्वच धर्मांना समान वागणूक द्यायचे. \n\nत्यांनी वाराणासीहून धर्मपंडितांना बोलावून त्यांच्या मदतीने 'उपनिषदांचं' फारसी भाषांतर करवून घेतलं. \n\nउपनिषदांचं हे फारसी भाषांतर युरोपपर्यंत पोहोचलं. तिथे लॅटिन भाषेत त्यांचं भाषांतर करण्यात आलं. लॅटिनमध्ये भाषांतरीत झाल्याने भारतीय उपनिषदांची आंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"जपचे नेते सैय्यद जफर इस्लाम म्हणतात, \"दारा शिकोह असं व्यक्तिमत्त्व होतं ज्यांनी सर्व धर्मांचा अभ्यास केला आणि एक शांतता मोहीम राबवली. सर्व धर्मांना एकत्र घेऊन चालण्यावर त्यांचा विश्वास होता. त्यांना याची किंमतही चुकवावी लागली. आजच्या मुस्लीम समाजातही दारांसारखे विचार आणि आकलनक्षमतेची गरज आहे.\"\n\nदारा शिकोहला मुस्लिमांसाठी आदर्श म्हणून सादर करण्याचा विचार भारतातील मुस्लिमांना इथले धर्म आणि इथल्या चालीरिती यांच्यात पूर्णपणे मिसळता आलं नाही आणि ते त्यांचा स्वीकारही करू शकलेले नाही, या समजावर आधारित आहे.\n\nमात्र, काही टीकाकार दारा शिकोहला त्यांची उदारता आणि धार्मिक सलोख्याच्या विचारांसाठी केवळ मुस्लिमांचा नव्हे तर संपूर्ण देशाचा रोल मॉडेल का करू नये, असा सवालही विचारतात.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यांची जिद्द हिरावून घेतली, आपल्या पश्चातही आपल्याला ओळखलं जाईल, असं काही करण्याची त्यांची आशा हिरावून घेतली. \n\nत्यांच्या काही गोष्टी कधीच कुणाला कळणार नाही. कारण काही गोष्टी खूप साध्या, घरगुती होत्या. काही नीट शब्दात मांडता न आल्याने राहून जातील, तर काही कधी बोलल्याच नाहीत म्हणून कळणार नाही. \n\nकोव्हिडमुळे आम्ही डॉक्टर केवळ उपचारांशी संबंधित गोष्टींमध्ये इतके गढून गेलेलो असतो की, रुग्णाशी दोन शब्द बोलण्यासाठी एकतर वेळही नसतो आणि दुसरं म्हणजे मानसिक ताकदही नसते. \n\nआयसीयूमध्ये केवळ दोनच प्रकारची स... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यांनाही कळत होतं. त्या नवऱ्याकडे बघायच्या, हात उंच करून त्यांना मी प्रयत्न करतेय म्हणून सांगायच्या. काहीही करून तिला उपचार घ्यायला सांगा, अशी आम्हाला विनंती करायचे. मी शक्य ते सर्व प्रयत्न करेन, असं आश्वासन द्यायचे आणि ते काहीही अघटित होणार नाही, अशी आस घेऊन त्यांच्या बेडकडे परत जायचे. काही दिवसांनी त्यांना डिस्चार्ज मिळाला. पण, त्यांच्या पत्नीला नाही. \n\nसीरिज प्रोड्युसर - विकास त्रिवेदी, चित्रं - पुनीत बर्नाला \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्यांची संख्या होते 115. त्यानुसार भाजपचे 3 आमदार सहज निवडून येऊ शकतात. चौथ्या जागेसाठी भाजपला आणखी 13 आमदारांची गरज आहे,\" असं दीपक भातुसे सांगतात.\n\nअशोक चव्हाण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार\n\nतर महाविकास आघाडीतल्या सर्व पक्षांच्या आकड्यांची बेरीज केली तर ती 158वर जाते. पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचा विचार केल्यास हा आकडा 170च्या आसपास जातो. विश्वासमत ठरावाच्यावेळी सुद्धा त्यांच्या पारड्यात 169 मतं पडली होती. त्यामुळे त्यांचे 5 आमदार सहज निवडून येऊ शकतात.\n\nनवव्या ... उर्वरित लेख लिहा:","targets":"म्युला बीबीसी मराठीला सांगितला होता. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\nजर याच फॉर्म्युल्यानुसार आघाडी निवडणूक लढणार असेल तर ती बिनविरोध होण्याची चिन्ह आहेत. पण काँग्रेसने दुसरा उमेदवार जाहीर केल्यामुळे ते सहाव्या जागेसाठी आग्रही असल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nपण महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी त्यांना 22 आमदारांची संख्या कमी पडते. आघाडीनं सहावा उमेदवार दिला तर मात्र चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.\n\nमहाराष्ट्र विधानसभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विश्वासदर्शक ठरावादरम्यान मनसे (1), माकप (1) आणि एमआयएम (2) या पक्षांचे चार आमदार तटस्थ राहिले होते. ते या निवडणुकीत काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. \n\nअपक्षांना बरेचदा सत्ताधारी पक्षांबरोबर राहायला आवडतं, असं दीपक भातुसे सांगतात. त्यामुळे अपक्षांच्या भूमिकेवर आघाडीच्या सहाव्या जागेची मदार असणार आहे.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यांच्या उत्पन्नात घट होते.\n\nTRAIने घोषणा केल्यानंतर भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या एअरटेलचे अध्यक्ष सुनील भारती मित्तल म्हणाले, \"OTT प्लेअर्स आणि टेलिकॉम ऑपरेटरर्सला समान संधी मिळायला हवी. याचाच अर्थ OTT प्लेअर्सनी टेलिकॉम सेवा पुरवण्यासाठी पैसे मोजायला हवेत.\"\n\nनवीन मार्गदर्शक तत्त्वात IoT किंवा Internet of Thingsचा सुद्धा समावेश होतो. या तंत्रज्ञानामुळे कार ते लाईट बल्ब अशा लाखो गोष्टी इंटरनेटद्वारे नियंत्रित करता येतात.\n\nज्या ऑपरेटरना यातून वगळण्याची अपेक्षा होती त्यांनी या समावेशावर... उर्वरित लेख लिहा:","targets":"क्झिटनंतर तिथलं प्राधिकरण Ofcom ब्रिटनमधील नेट न्युट्रॅलिटीच्या धोरणाचं विश्लेषण करणार आहे.\n\nतरीसुद्धा नेट न्युट्रॅलिटीला संपूर्ण जगातून हवा तसा पाठिंबा मिळालेला नाही.\n\nएका बाजूला पोर्तुगालसारखे प्रवाहाच्या बाहेरचे देश आहेत जिथे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांनी अनेक ऑनलाईन सेवा पुरवल्या आहेत. एका बाजूला अमेरिकेसारखे देश आहेत जिथे सगळ्यांना सारखं इंटरनेट मिळण्याबदद्ल वाद सुरू आहेत.\n\nपुन्हा अमेरिकेकडे वळूया!\n\nभारताने केलेल्या घोषणेच्या एका आठवड्याआधी अमेरिकेतील टेलिकॉम प्राधिकरणाने तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात तयार केलेले नियम परत घेण्याची घोषणा केली आहे. ओबामा यांनी इंटरनेट सेवेला सार्वजनिक सेवेसारखं महत्त्व दिलं होतं. आणि या प्राधिकरणाचं नेतृत्व रिपब्लिकच्या पक्षाच्या अजित पै यांच्याकडे आहे.\n\nअमेरिकेत गुरुवारी झालेल्या या निर्णयानंतर सगळ्यांना समान सोयीसुविधांच्या मूळ संकल्पनेलाच तडा देईल. हा मोठा बदल AT&T आणि कॉमकास्ट या कंपन्यांसाठी मोठा विजय आहे. आता मोठ्या ग्राहकांना चांगल्या कनेक्टिव्हिटीचं आंदण देण्याचा त्यांचा मानस आहे.\n\nराष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर ट्रंप यांनी पै यांची जानेवारीमध्ये या पदावर नियुक्ती केली होती. आधी ते 'वेरिझॉन' या टेलिकॉम क्षेत्रातल्या बलाढ्य कंपनीत कार्यरत होते. पै यांनी कायमच self-regulation म्हणजे स्वनियंत्रण किंवा light-touch regulation या संकल्पनांवर भर दिला आहे. \n\nफेसबुकने काही मोबाईल अॅप्लिकेशनस मोफत वापरण्याची ऑफर दिली होती.\n\nगेल्या महिन्यात त्यांनी नेट न्युट्रॅलिटीबाबत 170 तंत्रज्ञान कंपन्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यात गूगल, अॅमेझॉन, फेसबुक, नेटफ्लिक्स यांचा समावेश होता.\n\nत्यांनी ओबामा यांच्या काळात असलेल्या नेट न्युट्रॅलिटीचे नियम बदलण्याच्या प्रयत्नांचा कडक शब्दात निषेध केला होता. आणि मग या पै यांना भूमिका बदलण्याबाबत एक पत्र लिहिलं होतं. यानंतरचं अमेरिकेतील गुरुवारी हे मतदान झालं ज्यात नेट न्युट्रॅलिटीच्या तत्त्वांना तडा गेला आहे. \n\nतुम्ही हे वाचलंय का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यांदा विधानसभेत गेल्या. त्यानंतर सलग तीनवेळा त्या तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत.\n\nमात्र 2014 ची निवडणूक यशोमती ठाकूर यांच्यासाठी भावनिक आणि तेवढीच आव्हानात्मक होती. कारण या निवडणुकीत त्यांच्या प्रतिस्पर्धी होती, त्यांचीच सख्खी बहीण. दोन सख्या बहिणी एकमेकांविरुद्ध उभ्या ठाकल्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. 2014 मध्ये यशोमती ठाकूर दुसऱ्यांदा आमदार झाल्या, मात्र राज्यात भाजप- शिवसेना यांचं सरकार सत्तेवर आले. या कार्यकाळात त्यांनी अनेक आंदोलन करुन स्वतःकडे लक्ष... उर्वरित लेख लिहा:","targets":"य या वर्तनातून अहंकारसुद्धा दिसून येतो.\"\n\nकायद्याच्या चौकटीत राहून आपले प्रश्न सुटू शकत नाहीत, असं आमदारांनाच वाटत नसेल, तर लोकांनी कुणावर विश्वास ठेवावा? असा सवाल प्रमोद चुंचूवार उपस्थित करतात.\n\nमात्र, त्याचवेळी प्रमोद चुंचूवार असंही सांगतात की, \"यशोमती ठाकूर यांच्या अशा वागण्यामागची कारणमीमांसा करायला हवं. तर असं लक्षात येईल की, यशोमती ठाकूर यांना मोठा संघर्ष करावा लागला. पुरुषसत्ताक वर्तुळात त्यांनी स्वत:चं नेतृत्त्व आता सिद्ध केल्याचं दिसतं. पण त्यासाठी त्यांनी संघर्ष केला आहे. पुरुषप्रधान राजकारणात त्यांना अशी आक्रमकता कदाचित अपरिहार्यही वाटली असावी.\"\n\nभारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील या अमरावती जिल्ह्यातीलच. प्रतिभा पाटील काँग्रेस पक्षातूनच पुढे आल्या. याच अनुषंगाने चुंचूवार सांगतात, \"प्रतिभा पाटील काय किंवा काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्ष प्रभा राव काय, यांच्या पावलांवर पाऊल यशोमती ठाकूर यांनी ठेवणं आवश्यक आहे. संयमीपणेही वाटचाल करता येऊ शकते. विदर्भाचा काँग्रेसला खूप पाठिंबा दिसून येतो. अशा काळात यशोमती ठाकूर यांना मोठी संधी आहे. मात्र, आक्रमकतेला आवर घालून संयमीपणा अंगी बाणवणं आवश्यकच आहे.\"\n\nलोकांचे प्रश्न मांडताना प्रशासनाशीही सुसंवाद साधत त्यांना सोबत घेतलं पाहिजे, असंही प्रमोद चुंचूवार म्हणतात. \n\nज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांच्या मते, \"काँग्रेसमध्ये अशी राडा संस्कृती नाहीच, असं म्हणता येणार नाही. तिथे बऱ्याच लहान-मोठ्या अशा घटना घडल्या आहेत. मात्र, यशोमती ठाकूर यांच्यासारख्या नेत्यांकडून अशा पद्धतीची आक्रमकता अपेक्षित नाही.\"\n\nयशोमती ठाकूर यांच्या राजकीय संघर्षाची आणि पक्षनिष्ठेचं कौतुक करतानाच हेमंत देसाई म्हणतात, \"पुरुषप्रधान राजकीय वर्तुळात त्यांनी स्वत:चं नेतृत्त्व निर्माण केलं हे मान्य, मात्र प्रशासनातील कुणा कर्मचारी-अधिकाऱ्याशी बाचाबाची करणं, हे त्यात बसत नाही. आक्रमकता कुठे वापरावी, याचेही भान हवे.\"\n\nयाचवेळी हेमंत देसाई हेही म्हणतात की, \"अशा गोष्टींमुळे यशोमती ठाकूर यांच्या वाटचालीत नकारात्मक प्रसंग जोडले जातील, पण त्याहीपेक्षा पक्षाला दोन पावलं मागे यावी लागतात, हे त्यांनी लक्षात घ्यायला हवं.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर..."} {"inputs":"...्यांना अमेरिकेत शहराची स्थापना करता येते. याच नियमाचा आधार घेऊन रजनीशपूरमची स्थापना झाल्याचं जाहीर करण्यात आलं. तिथं काउन्सिलची स्थापना झाली. तिथं निवडणूकही होत असे. अर्थात हा देखावा असे शीला यांच्या मर्जीतील व्यक्तीचीच काउन्सिलच्या अध्यक्षपदी निवड होत असे. \n\n'मला एखाद्या सम्राज्ञीसारखं वाटत असे'\n\nअनेक महिने झटून खडकाळ माळरानावर शहर बनवलं गेलं. त्यानंतर तिथे ओशोंचं आगमन झालं. जगभरातले शेकडो अनुयायी त्या ठिकाणी आले. या आश्रमाला कम्युन म्हटलं जात असे. सर्व अनुयायांच्या देखभालीची जबाबदारी, पैशाचे स... उर्वरित लेख लिहा:","targets":"हो म्हणू लागले पण काही स्थानिकांनी मात्र आपल्या जागा विकल्या नाही. ज्यांनी जागा विकली नाही त्यांचा आणि अनुयायांचा संघर्ष होऊ लागला. काही अनुयायी आश्रमात तर काही अनुयायी अॅंटलोपमध्ये राहत असत. \n\nरजनीश यांची एक झलक पाहण्यासाठी शिष्य कैक तास प्रतीक्षा करायचे.\n\nगावकरी आश्रमावर हल्ला करू शकतील अशी भीती शीला यांना वाटू लागल्यानंतर त्यांनी अत्याधुनिक शस्त्रं आश्रमात आणली आणि अनुयायांना शस्त्र चालवण्याचं ट्रेनिंगही दिलं. \n\nगावकऱ्यांनी विरोध करू नये म्हणून तिथलं काउन्सिल आपल्या हातात घेण्यासाठी देखील शीला यांनी प्रयत्न सुरू केले. तिथल्या काउन्सिलवर देखील त्यांनी आपला ताबा मिळवला. आता गावकरी विरोध करू शकत नव्हते पण अजूनही त्या भागातले म्हणजेच काउंटीतील लोक त्यांना विरोध करू शकत होते. रजनीशपूरम वास्को काउंटीत राहावं की नाही यावर जर मतदान झालं असतं तर तिथून सर्वांना निघून जावं लागलं असतं. त्यामुळे वास्को काउंटीवर आपली सत्ता यायला हवी. असं शीला यांना वाटत होतं. \n\nशीला यांनी ओरेगॉन आणि डल्लास या भागातील बेघरांना आश्रमात आणलं. त्यांना खाऊपिऊ घातलं. म्हणजे जेव्हा मतदान होईल तेव्हा ते लोक आपल्या बाजूने मतदान करतील आणि रजनीशपूरम याच ठिकाणी राहील असा त्यांचा विचार होता. पण ऐनवेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं इतर भागातून आणलेल्या बेघरांना मतदानाचा अधिकार नाही. त्यासाठी ते स्थानिकच हवेत. \n\nजैविक हल्ला\n\nजर स्थानिकांनी मतदान केलं तर आपण नक्की हरणार हे शीला यांना माहीत होतं त्यामुळे त्यांनी पूर्ण ओरेगॉनवर जैविक हल्ला करायचं ठरवलं. त्यासाठी एक योजना आखली गेली. 1983मध्ये शहरातल्या हॉटेलमध्ये सालमोनेला या जीवाणूचा हल्ला करायचा म्हणजे जे लोक ते अन्न खातील ते टायफॉइडने आजारी पडतील. योजनेप्रमाणे त्यांच्या सहकाऱ्यांनी स्प्रेच्या साहाय्याने हॉटेलमधील अन्नावर सालमोनेलाचा हल्ला केला. त्यांच्या या कृतीमुळे 751 जण आजारी पडले होते. \n\n\"इतक्या लोकांना जीव धोक्यात तुम्ही घातला त्याबद्दल काय सांगाल?\" असं बीबीसी स्टोरीजने त्यांना विचारलं असता त्या म्हणतात, \"मी एका कारणासाठी त्या विषयावर बोलणं टाळते, ते म्हणजे मी जे काही केलं त्याची मी शिक्षा भोगली. एकदा त्या व्यक्तीनं शिक्षा भोगली तर तिला समाजात आल्यावर निर्दोष व्यक्तीसारखं वागवलं गेलं पाहिजे. माझ्या चुकांची शिक्षा मला जन्मभर देणं योग्य नाही.\" \n\n'सेक्समुळे ईर्षा उत्पन्न होण्याचा प्रश्नच नव्हता'\n\nत्यांच्या..."} {"inputs":"...्यांना कल्पना आली आहे.\"\n\nवजीर एक्सव्यतिरिक्त बाजारात जेब पे, कॉईन डीसीएस आणि कॉईन स्विच यासारख्या कंपन्याही आहेत. वजीर एक्स कंपनीच्या मते यूजर्सचं सरासरी वय 24 ते 40 वर्षांदरम्यान आहे. साधारण इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असणारे यूजर्ज जास्त आहेत. \n\n16 डिसेंबर 2020 पर्यंत भारताच्या चार मुख्य क्रिप्टोकरंसीमध्ये 22.4 मिलियन डॉलर्सचा व्यवहार झाल्याचं क्रिप्टोकरन्सीच्या मार्केट वॉचडॉगचं म्हणणं आहे. 1 मार्चपर्यंत ही आकडेवारी 4.5 मिलियन डॉलर्स इतकी होती. \n\nयाशिवाय मार्च ते डिसेंबर या काळात... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं.\n\n6 एप्रिल 2018 रोजी रिझर्व्ह बँकेने एक सर्क्युलर काढून व्यापारासाठी क्रिप्टोकरंसीचा वापर करण्यावर बंदी घातली. बँक आणि इतर वित्तीय संस्था कुठल्याही व्हर्च्यु्अल मनीच्या माध्यामातून व्यवहार करणार नाही, असेही आदेश काढण्यात आले. \n\nयातून बाहेर येण्यासाठी संस्थांना तीन महिन्यांची मुदत देण्यात आली होती. त्याआधी रिझर्व्ह बँकेने यूजर्स आणि व्यापाऱ्यांना क्रिप्टोच्या धोक्यांचीही कल्पना दिली होती. \n\nरिझर्व्ह बँकेच्या निर्णयाला इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने कोर्टात आव्हान दिलं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेचा आदेश रद्द केला.\n\nघोटाळ्याच्या भीतीने रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला होता आणि यासंदर्भात केंद्र सरकार काही मार्गदर्शक सूचना जारी करेल, अशी त्यांची अपेक्षा होती. \n\nमात्र, रिझर्व्ह बँकेचा आदेश असंवैधानिक होता आणि कुठल्याही व्यवसायाला देशाच्या बँकिंग यंत्रणेचा वापर करण्याचा अधिकार आहे, असं इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचं म्हणणं होतं. \n\nक्रिप्टोकरन्सीवर कर कसा आकारतात?\n\nक्रिप्टोकरन्सीतून होणाऱ्या उत्पन्नाला कशापद्धतीने बघावं, याबाबत सध्या संभ्रम आहे. सरकारने यासंदर्भात कुठल्याही मार्गदर्शक सूचना जाहीर केलेल्या नाहीत. \n\nबिटकॉईन्स मधली तेजी किती खरी?\n\nमनीएज्युस्कूलचे संस्थापक अर्णव पांड्या यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, \"हे उत्पन्न इनकम फ्रॉम अदर सोर्सेस असं दाखवावं लागेल. तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करत आहात की दिर्घकालीन, त्यावर हे अवलंबून असेल. त्यानुसारच तुम्हाला कॅपिटल गेन कर भरावा लागेल.\"\n\n\"तुमचा सीए (चार्टेड अकाउंटंट) हे उत्पन्न कसं दाखवतो, हे त्यावरही अवलंबून असणार आहे. इनकम टॅक्स विभागाला तुमच्या या उत्पन्नाबद्दल कळणार नाही, असं समजू नका. त्यांच्याकडे सर्वच प्लॅटफॉर्मचे रेकॉर्ड असतात आणि केवायसीचं पालन करणं, सर्वांवर बंधनकारक असतं.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यांना तिथं बसवलं जायचं. त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. कालही (4 मार्च) त्यांना बोलावलं, ते गेले पण परत आलेच नाहीत. रात्री दहा वाजल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला.\"\n\nकांदिवलीहून क्राईम ब्रॅंचच्या तावडे नावाच्या व्यक्तीचा कॉल आला होता, त्यांनी घोडबंदरला भेटायला बोलावलं होतं, असाही दावा विमला यांनी केलाय.\n\nमनसुख हिरेन हे कोणत्याही दबावात नव्हते असंही त्यांनी सांगितलं.\n\nमनसुख यांच्या पत्नीचे सचिन वाझेंवर आरोप\n\nमनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर सरकारने तपास एटीएसला दिला. एटीएसला दिलेल्या जबाबात विम... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा बातम्या दाखवण्यात आल्या,त्यात कोणतेही तथ्य नाही.'\n\nकोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही, खातेबदलाची शक्यता नाही असं विधान जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केलं. \n\nतपासातून जे सत्य येईल त्यानुसार कारवाई करू, कोणालाही पाठीशी घालण्याचा आमचा विचार नाही, असंही जयंत पाटील यावेळेस म्हणाले.\n\nमुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी सापडली. विरोधकांनी प्रकरण उचलून धरलं. त्यातच, गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं.\n\nमनसुख हिरेन प्रकरणात कमी तयारी?\n\nदेवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी क्राइम ब्रांचचे अधिकारी सचिन वाझेंच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला. सचिन वाझेंचा, हिरेन यांच्याशी संपर्क होता त्याचे पुरावे आहेत, मनसुख यांचं शेवटचं लोकेशन माझ्याकडे आहे असा दावा त्यांनी केला.\n\nज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, \"मनसुख हिरेन आणि सचिन वाझेंच्या संभाषणाचे CDR देवेंद्र फडणवीसांकडे होते. मनसुख हिरेन शेवटी कुठे होते याच्या लोकेशनसह माहिती विरोधकांकडे उपलब्ध होती. मात्र, गृहमंत्र्यांकडे ही माहिती नव्हती.\"\n\nराजकीय निरीक्षकांच्या सांगण्यानुसार, मनसुख हिरेन प्रकरण विरोधकांनी उपस्थित केल्यानंतर अनिल देशमुख गोंधळलेले दिसून आले.\n\nतर, \"हाय-प्रोफाईल प्रकरणं सांभाळण्यासाठी राजकारणी अनुभवी असावा लागतो. देशमुखांना आत्तापर्यंत हाय-प्रोफाईल प्रकरणं हाताळण्यात यश आलं नाही,\" असं सुधीर सूर्यवंशी पुढे सांगतात.\n\nविरोधकांना उत्तर देण्यास अनिल देशमुख यांची पुरेशी तयारी नव्हती का? यावर द हिंदूचे राजकीय पत्रकार आलोक देशपांडे यांचं मत वेगळं आहे. ते सांगतात, \"अनिल देशमुख पुरेसे तयार नाहीत असं नाही. त्यांनी काहीच चुकीचं वक्तव्य विधिमंडळात केलं नाही. योग्य माहिती घेऊन ते उत्तर देतात.\"\n\nगृहमंत्र्यांची तयारी कमी पडत आहे असं वाटत नसल्याचे महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री अनिल परब यांनी म्हटलं आहे. \"गृहमंत्र्यांची तयारी कमी पडतेय असं वाटत नाही. परिस्थितीनुसार उत्तरं बदलावी लागतात,\" असं ते म्हणाले.\n\nगृहखात्यावर पकड नाही?\n\nमहाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदानंतर गृहखातं सर्वांत हायप्रोफाईल मानलं जातं. संपूर्ण पोलीस दल गृहमंत्री म्हणून मंत्र्याच्या हाताखाली काम करतं.\n\nज्येष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी सांगतात, \"अनिल देशमुख यांनी याआधी गृहखात्यासारखं हेवी-वेट खातं सांभाळलेलं नाही. त्यामुळे बहुदा ते गडबडत असावेत. गृहखात्यावर..."} {"inputs":"...्यांना पोलिसांनी ठार केलं. त्याच काळात माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या 25 जणांना मारलं. तर याच काळात 200 हून अधिक माओवाद्यांनी शरणागतीही पत्करली असल्याचं आकडेवारी सांगते.\n\nआत्मसमर्पण, अटक आणि ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या साधारणपणे सारखीच आहे.\n\nपोलिसांच्या वाहनाचं झालेलं नुकसान, 27 मार्च, 2012\n\nपक्की खबर मिळाल्यानंतरच या कारवाया झाल्या असल्याचं पोलीस प्रत्येक कारवाईनंतर सांगतात. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी सोमवारी, पत्रकारांशी बोलताना, \"अचूक आणि नेमकी माहिती, नक्षलवाद्यांचं घट... उर्वरित लेख लिहा:","targets":"कार आहे?\n\nनक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत 1992मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली. या दलासाठी स्थानिक आदिवासींना भरती करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं.\n\nताज्या कारवाईत जप्त केलेली शस्त्रास्त्र दाखवताना गडचिरोली पोलीस.\n\nत्यावेळी, 60 जणांच्या पथकाला मान्यता देण्यात आली होती. त्याचं C-60 असं नामकरण झालं. पुढे त्यात भर पडत गेली आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करणारं महत्त्वाचं दल अशी त्याची ओळख तयार झाली.\n\nसध्या या पथकात हजार जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनितीचं प्रशिक्षण देण्यात येतं, प्रगत शस्त्र पुरवली जातात. तसंच त्यांना बढती आणि बक्षिसं देखील दिली जातात.\n\nC-60 या पथकातले जवानही मारले गेले आहेत. पण या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्धतंत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात.\n\nया पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षलवाद्यांना वाटते. त्यामुळेच 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या पूर्वार्धात नक्षलींनी C-60मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारलं होतं. \n\nगेल्या दोन दशकात C-60 या पथकाला माओवाद्यांना चाप बसवण्यात यश आलं आहे. रविवारी आणि सोमवारी झालेल्या कारवाया या C-60 कमांडोंच्या दलानंच केल्यात. \n\nत्यातच C-60 दलाचं खबऱ्यांचं नेटवर्क, वेगवेगळ्या स्रोतांकडून मिळालेली कुमक, सॅटेलाईट फोनंचं विस्तारलेलं जाळं, केंद्रीय निमलष्करी दलाचं जादा पाठबळ आणि वाढवण्यात आलेली गस्त यामुळे आधीच बळ कमी झालेल्या आणि शस्त्रांचा तुटवडा भासत असलेल्या नक्षलवाद्यांवरचा दबाव वाढला आहे.\n\nया C-60 पथकाला 2014, 2015 आणि 2016 मध्ये मिळालेलं यश हे तत्काळ उपलब्ध झालेल्या खबरींवर आधारलेलं होतं. त्या चकमकी नव्हत्या, ते योजनाबद्ध हल्ले होते. यातूनच सशस्त्र राजकीय चळवळीला कमी होत असलेला पाठिंबा अधिकाधिक स्पष्ट होत आहे.\n\nसुखदेव आणि नंदा यांचं जेव्हा लग्न झालं, तेव्हा पूर्वाश्रमीचे अनेक कॉम्रेड्स त्या सोहळ्यात सहभागी झाले होते. त्यांच्या भूमिकेतला, सशस्त्र संघर्षाकडून दैनंदिन घरगुती जबाबदाऱ्यांचा सामना करण्यापर्यंत झालेला बदल, लहान वाटला तरी अशा अनेक छोट्याछोट्या गोष्टींमधूनच तिथली बदलती परिस्थिती लक्षात येते.\n\n(लेखक ज्येष्ठ..."} {"inputs":"...्यांनी अभिषेक यांना अच्छन मौसीविषयी सांगितलं. \n\nदोघांनी ठरवलं की इसरार अच्छन मौसी यांचा एक व्हीडिओ तयार करून तो अभिषेक यांना पाठवले आणि अभिषेक तो व्हिडियो परसापूरमधल्या तमाम मोबाईल यूजर्सपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. \n\nइसरार सांगतात, \"एक दिवस उलटल्यावर मी मौसीचा एक व्हीडिओ बनवला आणि अभिषेकला पाठवला.\"\n\nपरसापूरहून अभिषेक यांनी बीबीसीला सांगितलं, \"व्हीडिओ आणि फोटो येताच मी गावातल्या, शेजारच्या वाडी,वस्त्या, समाज आणि सांस्कृतिक मंडळांच्या ग्रुपवर ते पाठवलं. अवघ्या दोन तासात मला आणि जवळपास निम्म... उर्वरित लेख लिहा:","targets":"न मौसी' नसेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यांनी पदर खोचून सुरूवात केली. दरदिवशी त्या कामावरून घरी गेल्यावर, संगणक प्रोग्रामिंगवरील पुस्तकांचा अभ्यास करत आणि याविषयात अधिक गती यावी यासाठी प्रयत्न करीत.\n\nलवकरच, आणखी एका प्रकारचा गृहपाठ करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन ठेपली.\n\nइस्रोमध्ये काम सुरू केल्याच्या साधारण वर्षभरातच, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचं लग्न जमवलं, अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. मंजुनाथ बसवलिंगप्पा यांच्याशी. थोडक्यात लवकरच त्यांच्यावर गृहकृत्यदक्ष होण्याचीची वेळ येऊन ठेपणार होती.\n\nऑफिसात, उपग्रहांना मार्गदर्शनपर ठरतील अशा फारच क्लिष्ट... उर्वरित लेख लिहा:","targets":"रार करत नाहीत. त्यांना कुठलीही सल नाही, की खंत नाही. उलट घराचं तंत्र सांभाळताना कामाचा डोलारा कसा पेलला, हा तोल कसा सांभाळला हे सांगताना त्यांच्या आवाजात वेगळाच उत्साह जाणवतो. इस्त्रोतलं काम त्यांना खूप आनंद देत असे, या आघाडीवर येणाऱ्या समस्या सोडवण्यात त्यांना एक वेगळीच मजा येत असे.\n\nस्वयंपाकाची आवडही त्यांना याकामी पूरकच ठरली असावी. \n\n\"मी स्वयंपाकात नेहमी काही लहान-सहान बदल करत असे आणि त्यातून नवा पदार्थ वा नवी चव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असे. स्वयंपाक करणे कोडींग करण्यासारखेच आहे, असे मी म्हणेन-कोड लिहितांना केलेल्या एक छोटाशा बदलामुळेही शेवटी हाती येणाऱ्या निकालात एक वेगळाच आकडा समोर येऊ शकतो, त्याचप्रमाणे स्वयंपाकाच्या साहित्यातील एकाद्या घटकाचं प्रमाण कमी-जास्त केल्यामुळे पदार्थाला वेगळीच चव येऊ शकते,\" त्या सांगतात.\n\nएकेदिवशी संध्याकाळी, दाक्षयणी यांनी बंगळुरूजवळच्या त्यांच्या घरी भेटण्यासाठी येण्याचं आमंत्रण दिलं. त्यांच्या यजमानांशी ओळख झाली, आगत-स्वागत झालं. मग त्यांनी चहा -नाश्ता आणला. चहासोबत गप्पा रंगल्या, त्या दोघांनी भरभरून एकत्र घालवलेल्या गेल्या दहा वर्षांतल्या आठवणी सांगितल्या, कठीण प्रसंगात एकमेकांना कसं सांभाळून घेतलं, आधार दिला हे सांगितलं. काळाबरोबर त्यांना एकमेकांबद्दल वाटणारा आदर वाढत गेला आणि नातं बहरत गेलं, हे त्यांना पाहून जाणवत होतंच.\n\nमात्र सुरूवातीच्या काळात, त्यांच्या यजमानांना त्यांच्या कामाचं नेमकं स्वरुप कळत नव्हतं, असं दाक्षयणी सांगतात. \"काही वेळेला गरज असेल तेव्हा मला शनिवारीही ऑफिसला जावं लागे. आणि ह्यांना वाटे मी माझं काम नीट करत नाही म्हणून जास्तीचा वेळ ऑफिसला द्यावा लागत आहे.\"\n\nदाक्षयणी आणि त्यांचे पती डॉ. मंजुनाथ बसवलिंगप्पा.\n\nमात्र यथावकाश त्यांना हे कळलं की उपग्रहांच्या गणितांवर त्यांच्या बायकोच्या कामकाजाचं वेळापत्रक ठरतं! आणि \"आपल्याला हवं तसं हे नेहमी साधता येईल असं नाही.\"\n\nआज मात्र डॉ. बसवलिंगप्पा यांना आपल्या बायकोचा अत्यंत अभिमान वाटतो. दाक्षयणी यांनी कठोर मेहनतीच्या जोरावर पार केलेलं यश त्यांना सुखावतं- उदा- मंगळ मिशन. यासह स्पेस रिकव्हरी प्रोजेक्टमध्येही त्यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती. यानाच्या यशस्वी उड्डाणानंतर मागे उरणारा भाग पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना पेट घेऊ नये तसंच त्याचं समुद्रात सुरक्षितपणे आगमन व्हावं यासंबंधीची..."} {"inputs":"...्यांनी मला आधीच अटक केली असती. पण मला लोकांचं मोठ्या प्रमाणावर समर्थन मिळालं होतं म्हणून मग त्यांना असं करता आलं नाही. त्यांनी असं केलं असतं तर यात्रेला आणखी समर्थन मिळालं असतं. \n\nआम्ही जेव्हा तिथं पोहोचलो तेव्हा लाल चौकात किती जण जाणार हा प्रश्न उभा राहिला. कारण आमच्यासोबत एक लाख लोक होते आणि इतक्या मोठ्या संख्येने तिथं जाणं शक्य नव्हतं. तेव्हा तिथल्या राज्यपालांनी हे शक्य नसल्याचं सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे दहशतवादी कारवाया मोठ्या प्रमाणात होत होत्या. म्हणून हे धोकादायक ठरू शकलं असतं. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"ही तिथे 15 मिनिटं होतात. काय झालं त्या 15 मिनिटांमध्ये?\n\nत्या 15 मिनिटांमध्ये रॉकेट्स फायर करण्यात आली. 5 ते 10 फुटांवर गोळ्या झाडण्यात येत होत्या. कुठूनतरी गोळीबार होत होता. जवळच कुठेतरी बॉम्बही टाकण्यात आला. \n\nयाशिवाय ते आम्हाला शिव्या देत होते. पण आम्ही त्यांना फक्त राजकीय उत्तरंच दिली. त्या दिवशी असं म्हटलं जात होतं की काश्मीरशिवाय पाकिस्तान अपूर्ण आहे. म्हणून मग आम्ही अटल बिहारी वाजपेंयीच्या म्हणण्याचा पुनरुच्चार केला की पाकिस्तानशिवाय हिंदुस्तान अपूर्ण आहे. \n\nमी असंही म्हटलं होतं की लाल चौकात जेव्हा तिरंगा फडकवण्यात येत आहे तेव्हा त्याची सलामी पाकिस्तानी रॉकेट्स आणि ग्रेनेड्स देत आहेत. ते आमच्या झेंड्याला सलामी देत होते. \n\nतुम्ही म्हणालात की त्यावेळी नरेंद्र मोदी तुमच्यासोबत होते. त्यांची भूमिका नेमकी काय होती हे तुम्ही सांगू शकाल का?\n\nती यात्रा यशस्वी होईल याची जबाबदारी त्यांच्याकडे होती. यात्रा प्रदीर्घ होती. वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे प्रभारी होते आणि नरेंद्र मोदी त्यांच्यात समन्वय साधत होते. \n\nयात्रा सुरळीत सुरू रहावी, लोकांचा आणि गाड्यांचा प्रवाह सुरू रहावा, सर्वकाही वेळेत व्हावं हे सर्व काम नरेंद्र मोदींनी मोठ्या कौशल्याने केलं. आणि जिथे गरज असायची तिथे ते भाषणही द्यायचे. \n\nयात्रेचा अभिन्न हिस्सा म्हणून ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत सोबत होते. \n\nतुम्ही झेंडा फडकवल्यानंतर काय बदललं?\n\nहे पाहा, तिरंगा फडकवण्याचा सर्वांत मोठा परिणाम फौजेच्या मनोधैर्यावर झाला. त्यांच मनोधैर्य भरपूर वाढलं. कारण त्यांना असं वाटत होतं की ते तिथे लढत आहेत, मरत आहेत.\n\nजनतेचंही मनोधैर्य खचलं होतं. वातावरण चांगलं नव्हतं. राज्य सरकार सत्ता संघर्षात गुंतलेलं होतं. याचा फायदा घेत सर्व काश्मीरमधलं वातावरण बिघडवण्यात येत होतं. \n\nतिरंगा फडकण्यात आल्यानंतर लगेच गोष्टी बदलल्या आणि देश याबाबतीत आपल्यासोबत आहे, ते ज्या कठीण परिस्थितीमध्ये राहत आहेत ते देश जाणतो, यावर लोकांचा विश्वास बसला.\n\nतिथे पाकिस्तानकडून जो दहशतवाद पसरवण्यात येत होता, ती परिस्थिती बदलण्याचा संदेश संपूर्ण देशभरात गेला. मला वाटत नाही की याआधी अशी जागृती कधी घडवण्यात आली होती. यामुळे जनजागृती झाली आणि काश्मीर भारताचा हिस्सा आहे हा संदेश अगदी लहान मुलांपर्यंतही पोहोचला. \n\n370 हटवण्यासाठी सरकारने ज्याप्रकारे पावलं उचलली, टेलिफोन, इंटरनेट बंद करण्यात आलं, ते किती योग्य..."} {"inputs":"...्यांनी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जस्टिस बोबडेंच्या नेतृत्त्वाखाली एक समिती तयार केली. \n\nआपलं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही आणि आपल्याला न्याय मिळत नाहीये, असा या महिलेचा आरोप होता. जस्टिस बोबडेंनी या प्रकरणी रंजन गोगोईंना क्लीनचिट दिली आणि गरज नसल्याचं सांगत ही सुनावणी सार्वजनिकरित्या करायला नकार दिला. ज्या प्रकारे हे प्रकरण गुंडाळण्यात आलं, त्यामुळे त्यावर बरीच टीका झाली. \n\nया आरोपांच्या तपासणीसाठी जी अंतर्गत समिती तयार करण्यात आली होती त्यांच्या अहवालाची प्रत ही तक्रार दाखल करणाऱ्या महिलेला देण्... उर्वरित लेख लिहा:","targets":"यायाधीश पदावरून निवृत्त झाल्यानंतर ऑगस्ट 2014मध्ये पी. सदाशिवम यांनी केरळचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली होती. तोपर्यंत भाजप सत्तेत होती. अमित शहांना तुलसीराम प्रजापती तथाकथित फेक एन्काऊंटर प्रकरणी सोडल्याचं हे बक्षीस असल्याची टीका काँग्रेसने केली होती. \n\nतुलसीराम प्रजापती हा सोहराबुद्दीन शेखचा सहकारी होता. खोट्या एन्काऊंटरद्वारे त्याला मारण्यात आल्याचा आरोप होता. सोहराबुद्दीनची पत्नी कौसर बीदेखील या चकमकीत मारली गेली. या प्रकरणांमध्ये अमित शहांवर असलेले आरोप जस्टिस सदाशिवम यांनी पूर्णपणे फेटाळून लावले होते. \n\nअशाप्रकारने वादग्रस्त राहिलेले भारताचे आणखी एक माजी सरन्यायाधीश - जस्टिस के. जी. बालकृष्णन. केरळचे मुख्यमंत्री के. करुणाकरन यांच्या ते जवळचे मानले जात. बालकृष्णन यांच्या केरळच्या हायकोर्ट न्यायाधीश पदासाठीच्या दाव्याचं त्यांनी समर्थनही केलं होतं. \n\nबालकृष्णन हे दलित समाजाचे असूनही अनेक दलित वकिलांना राष्ट्रपतींकडे त्यांच्याविरोधात याचिका पाठवल्या होत्या. हायकोर्टाचे न्यायाधीश होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनेक अटी ते पूर्ण करत नसल्याचं या वकिलांनी कळवलं होतं. \n\nमद्रास हायकोर्टाचे प्रमुख न्यायाधीश असताना त्यांनी आपल्या कुटुंबातल्या लोकांच्या हितार्थ अनेक निर्णय घेतल्याचे आरोप त्यांच्यावर झाले होते. बालकृष्णन यांनी आपल्या मिळकतीपेक्षा जास्त संपत्ती गोळा केली असल्याचा आरोप कॉमन कॉज या बिगर सरकारी संघटनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केला होता. \n\nत्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू करण्यात आली तर अनेक गुपितं बाहेर येतील असं वकील मुकुल रोहतगींनी म्हटलं होतं. \n\nबालकृष्णन यांच्या मुलांच्या आणि भावांच्या नावावर 22 पेक्षा जास्त ठिकाणी संपत्ती असल्याचं जेष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही कोर्टात सांगितलं होतं. जानेवारी 2007 ते 2010 या काळात बालकृष्णन भारताचे सरन्यायाधीश होते. \n\nबालकृष्णन यांच्याविरोधात तपासणी जरूर झाली पाहिजे असं केरळ उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. के. शम्सुद्दीन यांनी म्हटलं होतं. बालकृष्णन यांचा मुलगा वा जावयाशी गाठ घालून देण्यासाठी एकदा आपल्याशी एका दलालाने संपर्क साधल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यावेळी बालकृष्णन भारताचे सरन्यायाधीश होते. \n\nबालकृष्णन यांनी आपल्या खासगी फायद्यासाठी त्यांच्या भावांना त्यांचं नाव आणि पदाचा खुला गैरवापर करण्याची सूट दिल्याचा आरोप केरळ उच्चन्यायालयाचे न्यायाधीश के...."} {"inputs":"...्यांनी या बाबीला दुजोरा दिला होता. \n\nभारत सरकारच्या रसायन आणि खत मंत्रालयानंही कंपन्यांनी आता ही दरवाढ केल्याचं मान्य केलं होतं. \n\nमंत्रालयानं 15 मे रोजी राजी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं की, \"आंतरराष्ट्रीय बाजारात DAP खतासाठी लागणारा कच्चा माल आणि तसंच तयार DAP खताच्याही किमती वाढल्या आहेत. असं असतानाही गेल्या महिन्यापर्यंत खत कंपन्यांनी भारतात DAP च्या किमती वाढवल्या नव्हत्या. आता मात्र काही कंपन्यांनी किंमतीत वाढ केली आहे.\"\n\nखते विक्रेत्यांच्या मते, \"जवळपास सगळ्याच खत उत्पादक कंपन्यांनी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ून देऊ शकतील.\" \n\n\"DAP खताच्या किमतीच्या बाबतीत सरकारने खत कंपन्यांना आधीचा DAP चा माल फक्त जुन्या भावातच विकण्यास सांगितलं आहे. \n\n\"याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात पोटॅश, फॉस्फेट आणि DAPच्या कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीचा भार कमी करण्यासाठी भारत सरकार अनुदानित दर लावून शेतकऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी करून त्यांना सहाय्य देण्याच्या विचारात आहे,\" असंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्यांनी वाटली होती.\n\nगुलाम मोहम्मद यांच्या घरी बीबीसीनं भेट दिली. मात्र, मोहम्मद यांचे कुटुंबीय बोलण्यास घाबरत होते. मोहम्मद यांच्या हत्येमागे नेमका काय हेतू होता, याचा शोध घेत असल्याचं पोलिसांनी कुटुंबीयांना सांगितलंय.\n\n'सरकारी आकडेवारीत अनेक मृत्यूंच्या नोंदी नाहीत'\n\nमात्र, काही लोक म्हणतात की, सरकारच्या 'अधिकृत आकडेवारी'त गेल्या काही दिवसातील मृत्यूंची नोंद नाहीय. यातल्याच रफिक शागू यांनी बीबीसीला सांगितलं की, 9 ऑगस्ट रोजी श्रीनगरमधील बेमिना इथं असणाऱ्या दुमजली घरात पत्नीसोबत (फहमिदा बानो) चहा... उर्वरित लेख लिहा:","targets":"स्पिटलकडून जखमींच्या संख्येबाबत मौन बाळगलं जातंय. दुसरीकडे, अनेकजण जखमी होऊनही योग्य वैद्यकीय सुविधांसाठी हॉस्पिटलपर्यंत जात नाहीत. कारण आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल आपल्याला अटक केली जाईल, याची त्यांना भिती आहे.\n\nसरकारनं याआधीच हजारो लोकांना ताब्यात घेतल्याचं म्हटलं जातंय. यात कार्यकर्ते, स्थानिक राजकीय नेते, व्यापाऱ्यांचा समावेश आहे. अनेकजणांना तर काश्मीरबाहेर भारतातील विविध शहरांमधील तुरूंगांमध्ये हलवण्यात आलंय. \n\n'आधीपेक्षा कमी मृत्यू'\n\nमात्र, किती लोक मृत्युमुखी पडले किंवा जखमी झालेत, हे नेमकं सांगणं कठीण असलं तरी, हे निश्चित आहे की, काश्मीरमधील अशांततेचं प्रमाण आधीपेक्षा कमी झालंय.\n\nराज्यपाल सत्यपाल मलिक (संग्रहित)\n\n\"सध्याची स्थिती 2008, 2010 आणि 2016 सालच्या घटनांच्या बरोबर उलट आहे. या तीन वर्षांमध्ये काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांनी आपला जीव गामावला होता\", असं राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी माध्यमांना सांगितलं.\n\nकुठल्याही व्यक्तीला धोका न पोहोचता काश्मीरमध्ये हळूहळू सर्व सुरळीत व्हावं, यासाठी सुरक्षादलाचे सर्व सैनिक रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत, असंही राज्यपालांनी सांगितलं.\n\nदरम्यान, अनेकांच्या म्हणणं आहे की, संवादाची सर्व माध्यमं बंद केल्यानं आणि सैन्याच्या दबावामुळं लोक आपला रोष व्यक्त करू शकत नाहीत.\n\nकाश्मीरमधील निर्बंध पूर्णपणे कधी हटवले जातील, हे अद्याप स्पष्ट नाही आणि ते हटवल्यानंतर काय स्थिती असेल, काय होईल, हेही सांगता येत नाही.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यांवर आलं. तर पूर्वेकडच्या देशांमध्ये याच कालावधीत हे प्रमाण 35 टक्क्यांवरुन 48 टक्क्यांवर आलं.\n\nपूर्व आणि आग्नेय आशिया तसंच लॅटिन अमेरिकेत महिलांचा वाढता सहभाग सहज दिसून येतो. आफ्रिकेच्या वाळवंटी भागात महिलांच्या सहभागात फारसा बदल झालेला नाही. \n\nतर लिसोथो, सिएरा लिऑने आणि मोझांबिकमध्ये तीस वर्षांत हे प्रमाण 60 टक्क्याहून जास्त वाढलं. या भागांमध्ये शेतीचं महिलाकरण जोरात झाल्याचं तज्ज्ञ सांगतात. \n\nपुरुष स्थलांतरित झाल्यामुळे...\n\nशेतीतला महिलांचा सहभाग वाढणं हे सकारात्मकच म्हटलं पाहिजे. काहीजणी प... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी असमानता इथेही आहेच. \n\nविकसनशील देशात महिला शेतकरी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेत-उत्पादन क्षमतेत 20 ते 30 टक्क्यांनी मागे आहेत.\n\nमोबदल्यात असमानता\n\nमहिला आणि पुरुषांच्या मोबदल्यामधली ही असमानता ठिकठिकाणी असमान आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण कमी आहे, असं म्हटलं तरी 14 देशांची आकडेवारी गोळा केल्यावर महिलांना पुरुषांपेक्षा 28 टक्के कमी मोबदला मिळत असल्याचं स्पष्ट झालं. \n\nयातला आणखी एक मुद्दा आहे उत्पादनातील असमानतेचा. कारण विकसनशील देशात महिला शेतकरी पुरुषांपेक्षा कार्यक्षमतेत-उत्पादन क्षमतेत 20 ते 30 टक्क्यांनी मागे आहेत. याचं एक कारण कदाचित हे असावं की घरची सर्व कामं महिलांनाच करावी लागतात. \n\nबहुतांश देशात आणि समाजात घरातील सर्व कामं, मुलांचा सांभाळ ही महिलांचीच जबाबदारी आहे. अन्न आणि शेती संघटनेनं हे निरीक्षण नोंदवलेलं आहे. \n\nग्रामीण भागात तर घरातील कामं म्हणजे लांबवर जाऊन पाणी भरणं आणि हलकी सलकी कामं करून आर्थिक भारही उचलणं याचाही समावेश होतो. \n\n''महिलांना जेव्हा दोन आघाड्यांवर तारेची करसत करावी लागते, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा सांभाळत जगावं लागतं, बदल सोपा नसतोच,'' अन्न आणि शेतीविषयक संस्थेच्या कार्यक्रम सहाय्यक मेरी लुईस हायेक यांनी या मुद्द्याकडे लक्ष वळवलं. \n\nमालीच्या या महिला शेतकरी नवीन तंत्र वापरुन शेती करतात आणि कुटुंबालाही हातभार लावतात.\n\nमदतीचा हात\n\nमहिलांच्या शेतीतील सहभागाचे काही फायदे आहेत. माली देशातल्या बारामेडोगा गावातली 28 वर्षीय सनिहा थेरा म्हणतात, ''आज मी कठीण काळासाठी तयार आहे. मी नवीन कामं शिकते त्यामुळे पैसे शिल्लक राहतात.'' \n\nथेरा यांना अन्न आणि शेती संस्थेकडून शेतीविषयक एक किट मिळालं होतं. यात बियाणं, गोमूत्र, शेतीची अवजारं आणि अव्वल दर्जाचा भाजीपाला होता. शिवाय, आर्थिक मदत आणि प्रशिक्षणही मिळालं. \n\nघरातील पुरूष मंडळी हंगामी कामांसाठी शहरात गेली असताना मालीच्या या महिला शेतकरी नवीन तंत्र वापरून शेती करतात आणि कुटुंबालाही हातभार लावतात. \n\n''आमचं कुटुंब काही महिने गुजराण करू शकेल इतका अन्नसाठा घरी नक्कीच असेल. यंदा पीक चांगलं आलंय,'' थेरा म्हणाली. \n\nया कार्यक्रमाच्या प्रवक्त्या फातोमा सीद यांच्या म्हणण्यानुसार, शेतीमुळे या महिलांचा आवाज समाजात ऐकला जातो आहे. मुलांचं संगोपन आणि लग्नविषयक समस्यांवर महिलांनी एकमेकांना सल्ला द्यावा यासाठी एक मंचही स्थापन करण्यात आला आहे. \n\nशेतीच्या..."} {"inputs":"...्याचं काम हाती घेतलेलं आहे. अशा परिस्थितीत त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल, हा विचार आम्ही करत आहोत,\" असं त्यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.\n\nपण चक्रीवादळ विरुद्ध महापुराची तुलना?\n\nमुळातच निसर्ग चक्रीवादळ आणि कोल्हापूर-सांगलीचा पूर, या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. गेल्या वर्षीचा महापूर हा अभूतपूर्वच असा होताच, पण आता कोरोना आणि त्यात हे चक्रीवादळ, अशी ही तुलना होऊ शकत नाही, असं 'दिव्य मराठी'चे मुख्य संपादक संजय आवटे यांना वाटतं. \n\nतसंच फडणवीस म्हणतायत त्या प्रमाणे \"राज्य सरकार... उर्वरित लेख लिहा:","targets":"िस्थिती ओसरली, मात्र तिथली दाहकता लोकांना आजही जाणवत आहे.\"\n\nदुसरीकडे आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, निसर्ग चक्रीवादळामुळे सर्वांत जास्त नुकसान श्रीवर्धन, रोहा आणि माणगाव या गावांमध्ये झालंय. इथल्या आदिवासी-बहुल भागांमध्ये साधेपणाने बांधलेल्या कच्च्या घरांचं मोठं नुकसान झाल्याचं वैद्य सांगतात. \n\n\"लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक अन्नपुरवठा विभागाने चांगलं काम केलं होतं, त्यामुळे इथल्या आदिवासींनी पावसाळ्याची पूर्वतयारी म्हणून घरांमध्ये बऱ्यापैकी धान्य साठवून ठेवलं होतं. पण आता तेही सारं नासून गेलंय.\n\nया संपूर्ण नुकसानीचा अंदाज अजूनही पूर्णपणे आलेला नाहीय, पण याकडे आत्ताच लक्ष दिलं नाही तर पुढे दीर्घकालीन परिणाम दिसतील, जसे आजही कोल्हापूर-सांगलीत दिसत आहेत,\" असंही ते सांगतात.\n\nकोणत्या सरकारने संकट कसं हाताळलं?\n\n\"जेव्हा निसर्ग चक्रीवादळ येऊ घातलं होतं, तेव्हाच (ठाकरे) सरकारने पुरेशी खबरदारी घेतली होती. संभाव्य हानी लक्षात घेता सरकारने पूर्णपणे तयारी केली होती, त्यामुळे हानी तुलनेनं कमी झाली. म्हणून या सरकारने परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली, यात काही शंका नाही,\" असं संजय आवटेंना वाटतं.\n\nकाही महिन्यांपूर्वीच जुळवाजुळव करून अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडी सरकारपुढे कोरोनारूपात आधीच एक मोठं आव्हान येऊन उभं ठाकलं. त्यामुळे मंत्रालय ते जिल्हास्तरीय प्रशासन अशी संपर्कव्यवस्था पूर्वीपासूनच कार्यान्वित होती. त्याचाही इथे काही प्रमाणात फायदा झाला. \n\nखुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जे वेळोवेळी जनतेशी तसंच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी थेट सोशल मीडियाद्वारे संवाद साधत होतेच, त्यांनी हे चक्रीवादळ धडकण्याच्या आदल्या रात्रीसुद्धा राज्याला उद्देशून भाषण केल्यामुळे आपत्तीत काय करावे, काय नाही, हे लोकांना अगदी स्पष्टपणे कळलं होतं, असं विश्लेषण या तयारीचं मंदार वैद्य करतात. \n\nदुसरीकडे, कोल्हापूर-सांगलीच्या पूरपरिस्थितीत मदतकार्यासाठी तिथे गेलेले वैद्य सांगतात की लोकांच्या बोलण्यातून हे स्पष्ट होतं की \"त्यांना पुराचा धोका लक्षात आला नाही, लोकांनी त्याला कमी लेखलं आणि त्याची तीव्रता समजावून सांगण्यात प्रशासन अपयशी पडलं.\" \n\nआवटेंचं एक निरीक्षण असंही होतं की, \"जेव्हा (2019 मध्ये) महापूर आला होता, तेव्हा इशारा दिल्यानंतरही मुख्यमंत्र्यांची (फडणवीसांची) महाजनादेश यात्रा साधारणपणे आठवडाभर सुरूच होती. म्हणजे अशा महापुराचा धोका आहे, या इशाऱ्याकडे..."} {"inputs":"...्याचं ठरवलं.\" \n\nयाशिवाय काँग्रेसने शरद पवार यांचा अपमान केल्याची इतर काही उदाहरणंही प्रफुल पटेल यांनी आपल्या लेखात दिली आहेत.\n\nपण, पटेल यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे जाणून घ्यायाच आम्ही प्रयत्न केला.\n\nदूध पोळलं म्हणून ताक फुंकून पिण्याचा प्रकार\n\nज्येष्ठ राजकीय विश्लेषक व पत्रकार सुनील गाताडे यांनी दिल्लीचं राजकारण जवळून पाहिलं आहे. त्यांनी 1991 ची परिस्थिती समजावून सांगितली. \n\nत्यांच्या मते, \"शरद पवार आणि गांधी कुटुंबीयांच्या जवळच्या नेत्यांमध्ये विश्वासाचा अभाव असल्यानेच त्यांच्याऐवजी पी. व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी. हा लेख तथ्याला धरून नाही. पटेल यांनी भावनेच्या भरात हा लेख लिहिलेला असू शकतो, अशी प्रतिक्रिया किडवाई यांनी दिली. \n\n\"शरद पवारांच्या निकटवर्तीय नेत्यांपैकी एक आहेत. वाढदिवसानिमित्त शरद पवारांचं कौतुक करणं समजू शकतं, मात्र, पटेल यांनी भावनेच्या भरात अतिशयोक्ती केली का, असं म्हणावं लागेल,\" असं किडवाई म्हणाले. \n\nरशीद किडवाई यांनी त्यावेळी 1991 लोकसभा निवडणुकीनंतर घडलेल्या राजकीय घडामोडीही सविस्तरपणे सांगितल्या. \n\nते सांगतात, \"त्यावेळी सोनिया गांधी राजकारणात सक्रियही नव्हत्या. काँग्रेसमधील सात नेत्यांनी पंतप्रधानपदावर दावा केला होता. त्यावेळी शरद पवार यांनी काही खासदार आपल्याकडे वळवण्याचाही प्रयत्न केला होता. 50-60 खासदारांना भोजनासाठी म्हणून एकत्रित केलं. पण आवश्यक ती संख्या पवार यांना जमवता आली नाही. शिवाय इतर काँग्रेस नेत्यांनीही तसे प्रयत्न केलेच होते. अखेर, ज्येष्ठत्व आणि क्षमता पाहून पी. व्ही. नरसिंह राव यांना पंतप्रधानपद मिळालं.\"\n\nकाँग्रेस नेतृत्वाचा शरद पवारांबाबत संशय\n\nपवार आणि पंतप्रधानपद हा मुद्दा समजून घेण्यासाठी आधी आपल्याला दोन्ही बाजू समजून घेणं महत्त्वाचं आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांना वाटतं. \n\n\"पवार यांनी जनसंघासोबत जाऊन सरकार स्थापन केल्यामुळे त्यांनी काँग्रेस नेतृत्वाचा विश्वास गमावला होता. पुढे राजीव गांधी यांनी पवारांना काँग्रेसमध्ये आणलं तरी गांधी कुटुंबीयांना पवार यांच्याबाबत संशय कायम होता. इथंच या वादाचं मूळ आहे,\" असं देसाई यांनी सांगितलं. \n\nदेसाई पुढे सांगतात, \"पवार मुख्यमंत्री असताना त्यांच्याविरुद्धच्या बंडाला राजीव गांधी यांचीच फूस असल्याचंही सांगितलं जातं. त्यामुळे दोन्ही बाजूंनी राजकीय कुरघोडी करण्यात आल्या. शिवाय, गांधी घराण्याला बाजूला सारून इतर काँग्रेस नेत्यांचा विश्वास संपादन करण्यात पवार यांना यश आलं नाही, हेसुद्धा आपल्याला नाकारून चालणार नाही. त्यामुळे शरद पवार आवश्यक ते पाठबळ मिळवू शकले नाहीत, अखेर त्यांना पंतप्रधानपद मिळू शकलं नाही.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्याचं प्रयोजन आहे, पण अखिल भारतीय दलित महापंचायतीचे मोर सिंह यांच्या म्हणण्यानुसार, मदत मिळवण्यासाठी इतके कागदी घोडे नाचवावे लागतात, प्रत्येक गरजू व्यक्तीला मदत मिळू शकतच नाही.\n\n'सुरक्षेचं कोणतंच साधन बाबा वापरायचे नाहीत', मृत ऋषी पालची मुलगी ज्योती सांगते.\n\nअशाच एका घटनेत दिल्लीतील लोक जननायक इस्पितळातील गटार साफ करताना 45 वर्षांच्या ऋषी पाल यांचा मृत्यू झाला.\n\nरविवारचा दिवस होता. ऋषी पाल यांची मुलगी ज्योती हिला एक फोन आला. ज्योतीला तातडीने हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं. ऋषी पाल यांची पत्नी आणि त... उर्वरित लेख लिहा:","targets":"हिन्यात दिल्लीत 10 गाई मेल्या तर हंगामा होईल आणि लोक रस्त्यावर उतरतील. याच शहरात 10 दलित सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर हू का चू झाले नाही. ही शांतता भयाण आहे.\"\n\nते सांगतात, \"कोणालाच दुसऱ्याचं मलमूत्र साफ करण्याची इच्छा नसते. पण प्रस्थापित सामाजिक व्यवस्थेमुळे दलितांना हे काम करावं लागतं. आपल्या देशात मंगळावर जाण्याच्या गोष्टी केल्या जातात. पण या समस्येचा कुणीही विचार करत नाही.\n\nविल्सन यांच्या मते सरकार लाखो नवीन शौचालयं बनवण्याच्या चर्चा करतात, पण या शौचालयासाठी तयार होणारे खड्डे स्वच्छ करण्याचा कोणीही विचार करत नाही.\n\nदर्शन सिंह सांगतात, \"आम्ही अशिक्षित आहोत. आमच्याकडे काही काम नाही. घर चालवण्यासाठी आम्हाला हे काम करावं लागतं. आम्ही जर बंद गटाराबद्दल विचारलं तर अधिकारी सांगतात की, तुम्ही घुसा आणि काम करा. पोटासाठी आम्हाला काम करावं लागतं\"\n\n\"अनेकदा आम्ही आमच्या मुलांना सांगतो की हे किती वाईट काम आहे. मी सांगतो की, आम्ही मजुरी करतो. आम्हांला वाटतं की, त्यांना खरं सांगितलं तर ते आमचा द्वेष करतील. पण आमचा नाईलाज आहे. डोळे मिटून काम करतो मी.\"\n\n\"लोक आम्हांला दुरून पाणी देतात. तिथे ठेवलं आहे घ्या, असं तुच्छतेनं सांगतात. ते आमची हेटाळणी करतात. कारण आम्ही गटार स्वच्छ करण्याचं काम करतो. आम्ही जर असाच लोकांचा द्वेष केला तर आमचं घर कसं चालेल आणि मुख्य म्हणजे गटार कोण स्वच्छ करेल? \n\nवाढते मृत्यू\n\nतु्म्ही हे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्याचं मानलं जात आहे. \n\nनिवडणूक प्रक्रिया\n\nसंपूर्ण बांगलादेशातील मतदार राष्ट्रीय संसदेसाठी सदस्य निवडून देतील. बांगलादेशच्या संसदेत 350 सदस्य आहेत. यातले 300 सदस्य थेट मतदार निवडून देतात तर 50 जागा महिलांसाठी राखीव आहेत. \n\nज्या पक्षाला किंवा आघाडीला संसदेत बहुमत मिळतं ते पंतप्रधानाची निवड करतात आणि त्यानंतर पंतप्रधान मंत्रिमंडळाची स्थापना करतात. \n\n2 जानेवारीला मतमोजणी होईल. त्यानंतर 28 जानेवारी 2019पर्यंत नवीन सरकार कार्यभार स्वीकारेल, अशी शक्यता आहे. \n\nनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"विचारसरणीच्या या आघाडीत बांगलादेश कम्युनिस्ट पक्ष (CPB), बांगलादेश सोशॅलिस्ट पक्ष (SPB) आणि क्रांतिकारक कामगार पक्ष (Revolutionary Workers' Party of Bangladesh किंवा RWPB) यांचा समावेश आहे. \n\nनिवडणुकीतील प्रमुख मुद्दे कोणते?\n\nसत्ताधारी अवामी लीग आणि विरोधी बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्ष या दोघांनीही आपापल्या जाहीरनाम्यांमध्ये स्थानिक मुद्द्यांना प्राधान्य दिलं आहे. मात्र त्या आश्वासनांची पूर्तता कशी करणार, याचा तपशील दिलेला नाही. \n\nयेत्या पाच वर्षांत देशाचा विकासदर दहा टक्क्यांपर्यंत नेऊ आणि 1.5 कोटी लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आश्वासन सत्ताधारी अवामी लीगने दिलं आहे. मात्र हे सगळं कसं होणार, हे मात्र सांगितलेलं नाही. \n\nढाकामध्ये मतपेट्यांची पाहणी करताना अधिकारी\n\nयाशिवाय 'निळी अर्थव्यवस्था' म्हणजेच 'ब्लू इकॉनॉमी' नावाने ओळखल्या जाणाऱ्या सागरी स्रोतांवर आधारित प्रकल्पांच्या अंमलबजावणीला प्राधान्य देणार असल्याचंही जाहीरनाम्यात सांगण्यात आलं आहे. \n\nअल्पसंख्याक समाजाचं हित जपण्यासाठी राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग नेमणार असल्याचं आश्वासनही देण्यात आलं आहे. शिवाय सत्तेत आल्यास भ्रष्टाचाराविरोधात कठोर धोरण आखू, असंही जाहीरनाम्यात सांगितलं आहे. \n\nदुसरीकडे बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाने \"लोकशाहीची पुनर्स्थापना\" करण्याचं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. पक्ष प्रमुख खालिदा झिया यांना तुरुंगातून सोडवण्याच्या संदर्भात हे आश्वासन देण्यात आलं आहे. \n\nयाशिावय भ्रष्टाचार आणि दहशतवादाचं निर्मूलन आणि सरकारी बँकांनी सामान्य जनतेची लूट करून जमवलेले कोट्यवधी रुपये परत मिळवण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. \n\nयाशिवाय बेपत्ता नागरिक आणि विरोधी कार्यकर्त्यांना झालेली अटक या मुद्द्यांवरही भर देण्यात आला आहे. \n\nप्रसारमाध्यमं स्वतंत्र आहेत?\n\nविरोधी पक्षांची मुस्कटदाबी याशिवाय प्रसार माध्यमांची गळचेपी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रसारमाध्यमांवर लादलेल्या बंधनांमुळे बांगलादेशात स्वतंत्र वार्तांकन करण्यावर परिणाम झाला आहे. \n\nमहत्त्वाच्या टीव्ही चॅनेल्ससह स्थानिक प्रसार माध्यमांवर सत्ताधारी पक्षाचा बऱ्यापैकी प्रभाव असल्याचं दिसतं.\n\nबांगलादेशात गेल्या काही महिन्यांमध्ये धर्मनिरपेक्ष लिखाण करणारे पत्रकार आणि लेखकांच्या हत्या झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर कधीही अटक होण्याची शक्यता आणि इस्लामिक दहशतवाद्यांकडून दिल्या जाणाऱ्या जीवे..."} {"inputs":"...्याचा उपयोग झाला नाही. \n\nमेहदी यांनी एकदा महाराणी व्हिक्टोरिया यांच्याप्रती आपला आदर व्यक्त करण्यासाठी साश्रू नयनांनी पत्र लिहिलं होतं आणि या पत्रात त्यांनी अलीकडेच स्थापन झालेल्या इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाला 'धोकादायक' म्हटलं होतं. मात्र, ब्रिटिश सरकारप्रती इतकी इमानदारी दाखवणाऱ्या मेहदी यांना निझाम सरकाराप्रमाणेच भारतातल्या ब्रिटिश सरकारनेही एकटं पाडलं. \n\nनिझाम राजवटीतले गृहमंत्री हे पदही त्यांच्याकडून काढून घेण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांना पेन्शन किंवा नुकसान भरपाई म्हणून दमडीही दिली नाही... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारताच्या चळवळीत त्यांनी काँग्रेसची भूमिका अधिक भक्कम केली. भारतात बदलाचे वारे वाहू लागले होते आणि वर्तमानपत्राच्या मथळ्यात राजे, त्यांची संस्थानं, त्यांचे घोटाळे यांची जागा आता राष्ट्रप्रेरणा घेऊ लागली होती. \n\nया बदलात हा 'पत्रक घोटाळा'ही हरवून गेला. \n\n(बेंजामिन कोहेन उटाह विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलेल्या An Appeal to the Ladies of Hyderabad: Scandal in the Raj या पुस्तकाचे लेखक आहेत.)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्याचा त्यांनी प्रयत्न केलाय.\"\n\n\"इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे, काँग्रेस पक्षाकडून काहीच बोललं गेलं नाहीय. पत्रक काढलं तेही प्रियंका गांधी यांनी. बहुसंख्याकवादाचं राजकारण करायचं झाल्यास काँग्रेस स्वत:ला राम मंदिराच्या मुद्द्यापासून दूर ठेवू शकत नाही. त्यामुळेच पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस असलेल्या प्रियंका गांधी यांनी जाहीरपणे पत्रक काढत समर्थन केलंय,\" असंही मनोरंजन भारती सांगतात.\n\nमनोरंजन भारती हे काँग्रेसच्या इतिहासातील घडामोडींचाही दाखला देतात.\n\nते म्हणतात, \"सॉफ्ट हिंदुत्त्वाबाबत काँग... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाज्य आहेत आणि हिंदुत्त्वाची जनभावना या पट्ट्यात तीव्र मानली जाते.\n\nमात्र, मनोरंजन भारती यांना बिहारबाबत हे पटत नाही. ते म्हणतात, \"बिहार आणि उत्तर प्रदेशमधील राजकीय स्थिती वेगळी आहे. मुस्लिमांच्या मुद्द्यावर उत्तर प्रदेशमध्ये जे मत आहे, ते बिहारमध्ये दिसून येत नाही. कारण बाबरी मशिदीची घटना उत्तर प्रदेशात झालीय. त्यामुळे दोन्ही राज्यांमधील लोकांची जवळीक वेगवेगळी आहे. राम मंदिर बांधलं जावं, हे दोन्ही राज्यातील लोकांना वाटतं, पण उत्तर प्रदेशात याची तीव्रता जास्त आहे. बिहारमध्ये आजच्या घडीला तरी बिहारी अस्मितेच्या नावाखाली सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा मोठा बनताना दिसतोय.\"\n\nमात्र, उत्तर प्रदेशबाबत मनोरंजन भारती म्हणतात, \"उत्तर प्रदेशच्या निवडणुका येईपर्यंत कदाचित राम मंदिर बांधलंही गेलं असेल. पण अर्थात, प्रियांका गांधी यांची उत्तर प्रदेशातील सक्रियता पाहिल्यास, काँग्रेसची आजच्या भूमिकेचा संबंध नाकारता येत नाही.\"\n\nदेशातील बदलत्या राजकारणाला अनुसरूनच काँग्रेसनं राम मंदिराबाबत भूमिका घेतल्याची चर्चा असाताना, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याच दोन वर्षांपूर्वीच्या वक्तव्याचीही बरेच जण आठवण काढू लागले आहेत.\n\nसोनिया गांधींचं 'ते' विधान आता का महत्त्वाचं आहे?\n\nराम मंदिराबाबत प्रियांका गांधी यांनी विशेष पत्रक जारी केलंय, तर इतर काँग्रेस नेत्यांनीही विविध माध्यमांतून भूमीपूजनच्या कार्यक्रमाशी स्वत:ला जोडून घेतलं आहे.\n\nहे पाहता काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचं 2018 सालचं विधान खूप महत्त्वाचं आहे आणि त्या विधानाची आजच्या प्रसंगाशी नेमका संबंध जोडता येईल.\n\n2017 साली झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी राहुल गांधी यांनी गुजरातमधील विविध मंदिरांना भेटी दिल्या. काँग्रेसला अचानक मंदिरांची आठवण झाली का, अशी त्यावेळीही टीका झाली होती.\n\nत्यानंतर 2018 मध्ये इंडिया टुडेच्या एका कार्यक्रमात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांना यासंबंधी प्रश्नही विचारला गेला. \n\nत्यावेळी सोनिया गांधींनी म्हणाल्या होत्या, \"ब्रेनवॉश केलंय असं मी म्हणणार नाही, पण भाजपनं हे लोकांना पटवून देण्यात यश मिळवलंय की, काँग्रेस केवळ मुस्लिमांचा पक्ष आहे. काँग्रेसमध्ये सर्वाधिक हिंदू आहेत. अर्थात, मुस्लिमही आहेतच. त्यामुळे आमचा पक्ष मुस्लीम कसा, हे मला कळत नाहीय.\"\n\n\"राजीव गांधींसोबत दौऱ्यावर गेल्यावर अनेकदा..."} {"inputs":"...्याची. \"आम्हाला रोज 12 तासांची शिफ्ट आहे. या अडचणीच्या काळात काम करायला हरकत काहीच नाहीये, पण आमच्या येण्याजाण्याचा मोठा प्रश्न आहे. मी नाशिकला राहाते तिथून 30-35 किलोमीटर दूर सुरगाण्याला जायचं आणि यायचं कसं? सरकारी बसेस बंद आहेत.\n\n\"मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवांसाठी पब्लिक ट्रान्सपोर्ट सुरू आहे, पण आम्हाला मात्र स्वतःच्या वाहनांचा आधार घ्यावा लागतो, किंवा कोणी सोडेल किंवा घ्यायला येईल का, अशा आशेवर विसंबून राहावं लागतं. ते धोकादायकही आहे,\" त्या सांगतात. \n\nज्योती पवार\n\nग्... उर्वरित लेख लिहा:","targets":"देण्यातही अडचणी आहेत. राज्यात लॉकडाऊन तसंच कलम-144 लागू असल्याने 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येत नाही, तसंच गावातून, तालुक्याच्या ठिकाणाहून जिल्हा केंद्रात जायलाही बंदी आहे. अशात या सेवकांना ट्रेनिंग कसं द्यायचं, त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती कशी पोहचवायची, हा प्रश्न आहे.\n\nडॉ कल्याणी सांगतात की त्यांच्या आरोग्य केंद्राच्या अखत्यारित 14 गावं येतात. त्या गावात काम करणाऱ्या आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना आता झूम अॅपद्वारे ऑनलाईन ट्रेनिंग देण्यात येत आहे. \n\nआशा सेविका (प्रातिनिधिक छायाचित्र)\n\nपण छोटी शहरं आणि ग्रामीण भागात इंटरनेटवर ट्रेनिंग देण्याइतकी बँडविड्थ नाहीये. या बीबीसी प्रतिनिधीला स्वतःला नाशिक शहरामध्ये राहाताना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. मग ग्रामीण भागात फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या लोकांना त्यावर अवलंबून राहाता येईल का?\n\nया प्रश्नावर कल्याणी सांगतात, \"आमच्या गावात सध्यातरी प्रॉब्लेम नाहीये, पण आला तरी आता त्याला पर्याय नाहीये.\"\n\nग्रामीण भागातले डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने त्यांच्या वेबसाईटवर सोप्या शब्दात मार्गदर्शक तत्त्वं आणि पोस्टर्स टाकले असल्याचं डॉ बंग सांगतात.\n\n\"काही व्हीडिओही माझ्या पाहण्यात आले आहेत. त्यात आरोग्यसेवकांना सहज शब्दात कोरोनाविषयीची माहिती दिली आहे. असा पेशंट आढळल्यास काय करावं, परिस्थिती कशी हाताळावी, याची माहिती त्यात दिली आहे.\"\n\nपण तरीही ही माहिती ग्रासरूट लेव्हलला काम करणाऱ्या माणसापर्यंत पोहोचायला वेळ लागणार, त्यांच्याकडून चुका होणार आणि त्यातून काही अडचणी निर्माण होणार, हे डॉ. बंग लक्षात आणून देतात.\n\nस्किल्ड ह्यूमन रिसोर्सची कमतरता \n\nसध्या भारतात कोव्हिड-19चे पेशंट दुप्पट व्हायला 4 दिवस लागत आहेत. \"या हिशोबानं एप्रिल संपेपर्यंत भारतात 1 लाख लोकांना कोरोनाची लागण झालेली असेल. त्यातल्या 15 टक्के रुग्णांना जरी दवाखान्यात भरती करायचं म्हटलं तरी आकडा आहे 15 हजार असेल. त्यातल्या 5 टक्के पेशंटला ICU मध्ये ठेवावं लागेल आणि 3 टक्के पेशंटला व्हेंटिलेटर्सची गरज भासेल. हा आकडा इथपर्यंतच राहिला तर आपली आरोग्यव्यवस्था याला पुरेशी पडू शकेल. पण जर आकडा 5 लाख किंवा 10 लाख झाला तर प्रचंड अवघड परिस्थिती निर्माण होईल,\" असं डॉ. बंग सांगतात. \n\nतज्ज्ञांच्या मते PPE, किट्स, व्हेंटिलेटरचं मोठ्या प्रमाणात उत्पादन करून कदाचित ते उपलब्ध करता येतील,..."} {"inputs":"...्याचे प्रयत्न केले जात आहेत.\"\n\nमुकुल केशवन यांच्या मते, \"बुरख्याचा त्याग करा असा सल्ला देणारे नेते मुस्लीम महिलांना विकासाच्या अजेंड्यात सामील होण्याचं आमंत्रण देत आहेत.\"\n\nमुस्लिमांवर दबाव ?\n\nहा असा काळ आहे ज्यात सरकारचं संपूर्ण लक्ष मुस्लिमांच्या सामाजिक सुधारणेवर आहे. यात ट्रिपल तलाक, हजचं अनुदान, हलाला यांवर ज्या पद्धतीनं चर्चा होत आहे, त्यामुळे आपण देशात कसं राहायचं हे हिंदू ठरवणार असा दबाव मुस्लिमांवर येत आहे.\n\nही तीनही विद्वान माणसं आहेत. त्यांच्या मतांवर प्रश्न उपस्थित करण्यास हरकत नसली त... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यानं मानवजातीच्या कल्याणासाठी मृत्यूला सामोरं जायची तयारी ठेवायला हवी. माझ्यासाठी हाच राष्ट्रवाद आहे. माझ्या राष्ट्रवादात जातीय द्वेषाला काहीही जागा नाही. आपलं राष्ट्रप्रेम असंच असायला हवं, ही माझी इच्छा आहे.\"\n\nराष्ट्रवादाची खरी प्रतिमा\n\nमहात्मा गांधींनी एकदम स्पष्ट शब्दांत सांगितलं की, \"ज्याप्रमाणे इतरांना आपण आपलं शोषण करू देणार नाही, त्याचप्रमाणे आपणही इतर कुणाचं शोषण करणार नाही, या गोष्टीमुळे आपला राष्ट्रवाद दुसऱ्या देशांसाठी चिंतेचं कारण होऊ शकत नाही. स्वराज्य मिळवून आपण सर्व मानवजातीची सेवा करुयात.\"\n\nमहात्मा गांधींची ही मतं राष्ट्रवादाला संदिग्धतेतून बाहेर काढण्यास मदत करतात. त्यांची मतंच खऱ्या अर्थानं राष्ट्रवादाची खरी प्रतिमा आहे. \n\nदेशभक्तीचा आधार धर्म होऊ शकत नाही हे गांधी चांगल्याप्रकारे समजत होते. तसंच कोणत्याही धर्मात बदल करायचा असल्यास तसा आवाज त्या धर्मातून उठायला हवा. बाहेरून आलेल्या आवाजावर सकारात्मक प्रतिक्रिया येण्याची शक्यता नसते. उदाहरणार्थ, किती हिंदू आपल्या धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर मुस्लिमांची अथवा ख्रिश्चनांची टीका सहन करू शकतील?\n\n(लेखातील विचार लेखकाचेवैयक्तिक आहेत.)\n\nहेवाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्याचे विद्यमान परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेनेत कुणी नाराज असल्याची चर्चा फेटाळली. \n\nअनिल परब आणि उद्धव ठाकरे\n\nते म्हणतात, \"शिवसेनेसंदर्भातील आणि आता मंत्रिमंडळाशी संबंधित सर्व निर्णय शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतात. कुणाला काय जबाबदारी द्यायची, हे तेच ठरवतात. त्यांचा निर्णय सगळ्यांना मान्य असतो.\"\n\nशिवसेना नाराजांची समजूत कशी काढू शकते?\n\nमंत्रिमंडळ विस्तारानंतरही ज्यांना मंत्रिपदं मिळाली नाहीत, असे नेते नाराज होतील आणि त्यामुळे शिवसेनेला पक्षांतर्गात नाराजीला सामोरं जाव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ता त्यांना सरकारमध्ये पद हवंय.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्याच्या वृत्तीमुळेच राहुल द्रविडने जेव्हा राजस्थानचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा अजिंक्यच्या हाती संघाची धुरा सोपवली. द्रविडसारख्या खेळाडूचा विश्वास संपादन करणं हे अजिंक्यच्या वाटचालीचं मर्म आहे.\n\nपरदेशात झुंजार खेळींसाठी प्रसिद्ध \n\nविदेशात दर्जेदार बॉलिंगसमोर, आव्हानात्मक खेळपट्यांवर खेळणं अवघड असतं. घरच्या मैदानावर वाघ असणारे अनेक बॅट्समन विदेशात चाचपडताना दिसतात. अजिंक्यचं वेगळेपण यामध्ये आहे. 2013 मध्ये दक्षिण आफ्रिकेत दरबानला अजिंक्यने साकारलेल्या 96 धावांच्या खेळीचे आजही दर्दी ... उर्वरित लेख लिहा:","targets":"घाचा भाग होता. मात्र तिथे त्याला अंतिम अकरात खेळण्याच्या फारशा संधी मिळाल्याच नाहीत.\n\nप्रयोगशील संघ म्हणून प्रसिद्ध राजस्थान रॉयल्स संघाने रहाणेला ताफ्यात समाविष्ट केलं. राहुल द्रविडच्या बरोबरीने रहाणे राजस्थानसाठी सलामीला येऊ लागला. भरपूर रन्स, अतिशय उत्तम फिल्डिंग यामुळे रहाणे 2012-2015 या कालावधीत राजस्थानचा अविभाज्य घटक झाला.\n\nराजस्थान संघावर दोन वर्षांची बंदीची कारवाई झाल्यानंतर रहाणे 2016-17 अशी दोन हंगांमांसाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळू लागला. नव्या संघाकडून खेळतानाही रहाणेची धावांची भूक मंदावली नाही. \n\nरहाणेच्या नावावर आयपीएलमध्ये दोन शतकं आहेत.\n\nआयपीएल स्पर्धेत सर्वाधिक रन्स करणाऱ्यांच्या यादीत अजिंक्य अकराव्या स्थानी आहे. टेस्ट स्पेशालिस्ट असा शिक्का बसलेला, ट्वेन्टी-20 प्रकाराला याची शैली साजेशी नाही अशी टीका होत असतानाही रहाणेने तंत्रशुद्ध बॅटिंगद्वारे सातत्याने रन्स टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं आहे.\n\nआयपीएल स्पर्धेत, अजिंक्यने 149 मॅचेसमध्ये 31.71ची सरासरी आणि 121.38च्या स्ट्राईकरेटने 3933 रन्स केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि 28 अर्धशतकांचा समावेश आहे. 416 चौकार आणि 76 षटकार रहाणेच्या आक्रमक बॅटिंगची ग्वाही देतात. \n\n15 एप्रिल 2012 रोजी रहाणेने रॉयल्ससाठी खेळताना बेंगळुरूविरुद्ध नाबाद 103 रन्सची खेळी केली होती. गेल्या वर्षी त्याने दिल्लीविरुद्ध नाबाद 105 रन्सची खेळी साकारली होती. इतकी वर्षं आयपीएलमध्ये खेळताना अजिंक्यने 59 कॅच टिपले आहेत. अफलातून फिल्डिंगसाठी तो ओळखला जातो.\n\nराजस्थान रॉयल्ससाठी सर्वाधिक रन्स करण्याचा विक्रम रहाणेच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये 25 मॅचेसमध्ये रॉयल्सचं नेतृत्व करताना 9 मॅचेसमध्ये संघाने विजय मिळवला तर 16वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. जिंकण्याची टक्केवारी 36 टक्के आहे.\n\nराजस्थान ते दिल्ली आणि राखीव खेळाडू \n\nराजस्थानसाठी खेळताना दमदार प्रदर्शन असूनही माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला त्यांनी ट्रेडऑफच्या माध्यमातून दिल्ली कॅपिटल्स संघाला दिलं. त्याबदल्यात दिल्लीकडून मकरंद मार्कंडेय आणि राहुल टेवाटिया हे फिरकीपटू राजस्थानकडे आले. \n\nअजिंक्य गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला होता.\n\nदिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत अशा आक्रमक बॅट्समनची फळी होती. अजिंक्य रहाणे हा एक दर्जेदार बॅट्समन आहे. \n\nगेली अनेक वर्षं तो सातत्याने रन्स करतो आहे. मात्र संघ..."} {"inputs":"...्याजवळ गेलो. तेवढ्यात त्या चीनी कॅप्टनने मला मारलं आणि आपल्या तोडक्या-मोडक्या इंग्रजीत मला म्हणाला - मूर्ख कर्नल. बस तिथे. तू कैदी आहेस. मी सांगत नाही तोवर तू हलू शकत नाहीस. नाहीतर मी गोळी घालेन. \n\nत्यानंतर थोड्यावेळाने नामका चू नदी लगतच्या एका चिंचोळ्या रस्त्यावरून आमचा मार्च काढण्यात आला. सुरुवातीचे तीन दिवस आम्हाला खायला-प्यायला काहीही देण्यात आलं नाही. त्यानंतर पहिलं जेवण दिलं ते उकळलेला खारट भात आणि तळलेला मुळा. \n\nहृदय पिळवटून टाकणारं दृश्य\n\n26 ऑक्टोबर रोजी आम्ही चेन येच्या युद्धकैद्यांच्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"े. \n\nआमच्या शिबिरात एक अतिशय देखणी चीनी महिला डॉक्टर होती. ती अधून-मधून रिखला तपासायला यायची. खरं सांगायचं तर आम्हा सर्वांनाच ती आवडायची. \n\nरेडक्रॉसकडून पार्सल\n\nडिसेंबरच्या शेवटी शेवटी रेडक्रॉसकडून भारतीय युद्धकैद्यांसाठी दोन पार्सल आली. एका पॅकेटात उबदार कपडे होते. जर्मन बॅटल ड्रेस, थर्मल बनियान, मफलर, टोपी, जॅकेट, शू आणि टॉवेल. दुसऱ्या पाकिटात खायचं सामान होतं - साठे चॉकलेट, दूधाचे टिन, जॅम, दही, मासे, साखरेची पाकिटं, कणिक, डाळ, मटार, मीठ, चहा, बिस्किटं, सिगारेट आणि व्हिटॅमीनच्या गोळ्या.\n\n16 नोव्हेंबरला पहिल्यांदा आम्हाला आमच्या घरी पत्र पाठवण्याची परवानगी मिळाली. आम्हा चार लेफ्टनंट कर्नल्सना घरी तार पाठवण्याची परवानगीही देण्यात आली. आमचे पत्र सेसंर्ड असायचे. त्यामुळे चीनी लोकांना वाईट वाटेल, असं काहीही आम्ही लिहू शकत नव्हतो. \n\nएका पत्राच्या शेवटी मी लिहिलं होतं की मला रेडक्रॉसमार्फत काही उबदार कपडे आणि खाण्या-पिण्याचे पदार्थ पाठवा. माझ्या चार वर्षाच्या मुलीने याचा अर्थ असा घेतला की तिच्या वडिलांना तिथे थंडी वाजतेय आणि त्यांना खायला मिळत नाही. ते उपाशी आहेत. \n\nचीनी जवान कायम पब्लिक अॅड्रेस सिस्टिमवर भारतीय गाणी लावायचे. एक गाणं वारंवार लावायचे. ते गाणं होतं लता मंगेशकर यांचं - आ जा रे मैं तो कब से खडी इस पार… हे गाणं ऐकून आम्हा सगळ्यांना घराची खूप आठवण यायची. \n\nबहादुर शहा जफरच्या गझल\n\nएक दिवस एका चिनी महिलेने आम्हाला बहादूर शहा जफलर यांच्या गझला ऐकविल्या. ते ऐकून आम्हा सर्वांनाच खूप आश्चर्य वाटलं. \n\nआमचा एक जवान रतन आणि या महिलेने एकमेकांना जफर यांनी लिहिलेले शेर ऐकविले. ही ऊर्दू बोलणारी महिला कदाचित बरेच वर्ष लखनौला होती. \n\nके. के. तिवारी यांनी हिंदीत चीनी सैनिकांची नावं आणि पदं लिहिली होती.\n\nयाच दरम्यान आम्ही चीनमध्ये सुईने करण्यात येणाऱ्या उपचारांची जादूही बघितली. आमचे मित्र रिख यांना मायग्रेनचा त्रास होता. मात्र, या सुईच्या उपचाराने त्यांचा त्रास खूप कमी झाला. यात त्या देखण्या डॉक्टरचा हात होता की उपचारांची कमाल, हे तुम्हीच ठरवा.\n\nभारतात परत पाठवण्याआधी आम्हाला चीनदर्शन घडवावं, असं त्या लोकांना वाटलं. वुहानमध्ये आणखी 10 भारतीय अधिकारी युद्धकैदी म्हणून आम्हाला भेटले. यात मेजर धन सिंह थापाही होते. त्यांच्या शौर्यासाठी त्यांना परमवीर चक्र देण्यात आलं होतं. \n\nबीबीसी ऐकण्याचं स्वातंत्र्य\n\nइथे आम्हाला रेडियो..."} {"inputs":"...्यात अश्रू दाटून आले होते.\n\nशनिवारी (27 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेतही शरद पवारांची खूप आठवण येत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं. \n\n\"मला पवार साहेबांची फार आठवण येत आहे. 2017 मध्ये जेव्हा माझ्या पतीवर पहिली एफआयआर दाखल झाली तेव्हा शरद पवारांनी मला बोलावून घेतलं. तो बापच आहे माझा. त्यांना मी एफआयआरची कॉपी दाखवली. ते म्हणाले चित्रा यात तुझ्या नवऱ्याचं नावच नाहीये.\"\n\nयावरून चित्रा वाघ यांच्या मनातील शरद पवार यांच्या स्थानाची कल्पना येऊ शकते.\n\nपतीची चौकशी टाळण्यासाठी पक्षांतराचा आरोप\n\nचित्... उर्वरित लेख लिहा:","targets":"विधानसभा निवडणुकीनंतर त्यांच्या आक्रमक आंदोलनांची चर्चा होऊ लागली. त्यानंतर चित्रा वाघ यांच्यावर महिला प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीला चित्रा वाघ यांनी एक आक्रमक चेहरा दिला. टीव्हीवरील वेगवेगळ्या चर्चांमध्ये त्या कायम महिलांच्या मुद्द्या आक्रमकपणे बाजू मांडतना दिसून आल्या. \n\n 2019 पर्यंत चित्रा वाघ या राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष होत्या. विधानसभा निवडणूक 2019 च्या पार्श्वभूमीवर चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यात आला आहे. या महिला इस्लामच्या विरोधात जात आहेत. पण मला नाही असं वाटत. मला वाटतं की इस्लाम स्त्रीवादी धर्म आहे,\" रुमिसा पुढे सांगते. \n\nमोर्चातून घरी येतानाच रुमिसाच्या लक्षात आलं की तिने बनवलेल्या पोस्टरसोबतचा तिचा फोटो व्हायरल झाला आहे. \n\nफेसबुकवर एक कमेंट आली होती, \"माझ्या मुलींसाठी मला अशा समाजाची गरज नाही.\" दुसऱ्या एका कमेंटमध्ये लिहिलं होतं की, \"मी स्वतः एक महिला आहे पण मला हे आवडलेलं नाही.\"\n\nकाही कमेंटमध्ये अपमानकारक भाषा होती. एका कमेंटमध्ये लिहिलं होतं की हा, \"महिला दिन होता, कुत्री द... उर्वरित लेख लिहा:","targets":"ज नव्हती.\"\n\nपाकिस्तानातल्या एक प्रमुख स्त्रीवादी कार्यकर्त्या किश्वर नहीद यांना वाटलं की रुमिसा आणि रशीदाचं पोस्टर किंवा त्या प्रकारचे इतर पोस्टर्स परंपरा आणि मुल्यांचा अपमान करणारे होते. \n\n\"ज्यांना वाटतं की अशा प्रकारचे पोस्टर्सनी ते आपले हक्क मिळवतील त्यांच्यात आणि निर्दोष लोकांची हत्या करून स्वर्गात जायचं स्वप्न पाहाणारे जिहादी यांच्यात मला काही फरक दिसत नाही,\" किश्वर म्हणाल्या. \n\nऔरत मार्चचं एक पोस्टर\n\nपण डॉन वर्तमानपत्रात सादिया खत्री यांनी एक लेख लिहून स्त्रीवाद्यांची बदनामी केल्याचा आरोप केला. वादात अडकूनही रुमिसाला पोस्टर बनवण्याचं दुःख नाहीये. \"मला आनंद आहे की माझ्या पोस्टरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.\"\n\nती पुढे असंही म्हणते की आम्ही जी घोषणा पोस्टरवर वापरली त्यांची ना मला लाज आहे ना भीती. कारण आमची इच्छा होती महिलांच्या मुद्द्यांवर सगळ्यांच लक्ष जावं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यात आला की मुंबई गुजराती माणसाने उभी केली, किंवा ती गुजरातची होती पण ती महाराष्ट्राने हिरावून घेतली. पण तसं नाहीये. मुळात मुंबई राजकीय - सामाजिक-सांस्कृतिक दृष्ट्या महाराष्ट्राचाच भाग होती.\n\n\"जरी पारशी-गुजराती समाज इथे असला, तरी मूळ कष्टकरी समाज मराठीच होता. शेवटी जेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली तेव्हा गुजरातच्या राजकारण्यांना हे तेवढंसं आवडलं नाही. यात मोरारजी देसाईंचाही समावेश होता. त्यामुळे गुजरातच्या राजकारण्यांसाठी मुंबई हा 'अनफिनिश्ड बिझनेस' आहे.\n\n\"पूर्वी मुंबईमध्ये हिऱ्यांचा मोठा उद्यो... उर्वरित लेख लिहा:","targets":"ना महाराष्ट्र सरकारने अधिकृतपणे प्रस्ताव सादर केला ना केंद्राने त्याचा विचार केला.\n\n\"2007 मध्ये व्हायब्रंट गुजरात समिटच्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांनी अहमदाबादला IFSC म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि नियोजनासाठी ECIDIची नियुक्ती केली.\" \n\nIFSC बाबत झालेली बैठक (दि. 13 जुलै, 2017)\n\n\"2012 पर्यंत गुजरात IFSCचे सर्व आराखडे तयार झाले आणि कामालाही प्रारंभ झाला. 2015 मध्ये केंद्र सरकारने IFSC संदर्भात एसईझेडच्या कायद्यात केल्यानंतर GIFT सिटीचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्याचवेळी मुंबईचा प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आला.\n\n\"अहमदाबादचा प्रस्ताव बर्‍याच बाबींची पूर्तता करीत पुढे गेल्याने त्याला मंजुरी मिळाली आणि 50 हेक्टर जागेमुळे बीकेसीच्या प्रस्तावात तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. त्यावरही सल्लागारामार्फत तोडगा शोधून पुन्हा हा प्रस्ताव फेरसादर करण्यात आला.\"\n\nदेवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात, \"बुलेट ट्रेनचे स्टेशन बीकेसी येथे प्रस्तावित करताना केंद्र सरकारने बीकेसी येथे IFSCचा विचार केला. IFSCची इमारत नियोजित करूनच स्थानकाचा आराखडा तयार झाला.\"\n\nआंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्राच्या कृती दलाची पहिली बैठक 1 फेब्रुवारी 2016ला पार पाडली.\n\n\"दरम्यानच्या काळात GIFT सिटीमध्ये कामकाजाला प्रारंभ झालेला असल्याने तत्कालीन वित्तमंत्री अरुण जेटलीजी यांनी सांगितले की, दोन IFSC एकत्रित काम करू शकतात का, ही बाब आमच्या विचाराधीन आहे. असं होऊ शकतं, याबाबत महाराष्ट्र सरकारने अहवाल सादर केला आणि ही बाब अद्यापही विचाराधीन आहे.\n\n\"डिसेंबर 2019 मध्ये केंद्र सरकारने वित्तीय सेवा केंद्र नियमनासाठी प्राधीकरण गठीत केले आणि त्याचे मुख्यालय हे अहमदाबाद येथे अधिसूचित केले आहे. आज जे लोक गळे काढून ओरडत आहेत, ते 2007 ते 2014 या काळात सत्तेत होते आणि त्यांनी मुंबईच्या IFSCसाठी शून्य योगदान दिले. त्या संधीचा गुजरातने त्यावेळी फायदा घेतला. IFSCसाठी मुंबईचा दावा हा अतिशय नैसर्गिक आहे आणि महाराष्ट्र सरकारने ठरविले, तर निश्चितपणे मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र स्थापन होऊ शकते.\" \n\nगुजरातमध्ये केंद्र मान्य केलं, याचा अर्थ मुंबईसाठीचा प्रस्ताव रद्द केला, असा होत नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. याविषयी सांगताना धवल कुलकर्णी सांगतात, \"2018 मध्ये संसदेमध्ये जयंत सिन्हा यांनी स्पष्ट कबुली दिली होती की सध्या..."} {"inputs":"...्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर साडेतीन महिन्यांनी म्हणजे 14 मार्च रोजी मिलिंद एकबोटेंना अटक झाली. त्यानंतर एप्रिलमध्ये ते जामिनावर सुटले. तर संभाजी भिडेंच्या विरोधात पुरावा नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्च 2018मध्ये म्हटलं होतं. \n\nकोणावर आहेत खटले?\n\nभीमा कोरेगाव दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये लेखक आणि दलित हक्क कार्यकर्ते सुधीर ढवळे, नागपूरचे वकील सुरेंद्र गडलिंग, गडचिरोलीतील तरूण कार्यकर्ते महेश राऊत, नागपूर विद्यापीठातली प्राध्यापक शोमा सेन, कैद्यांच्या हक्कांसाठ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ामुळे आता उद्धव ठाकरेंसमोरचा हा पेच आहे. कारण भिडे वगैरे मंडळी त्यांचे समर्थक आहेत. तर भीमा कोरेगाव आंदोलन करणारी मंडळी काँग्रेस गटातली आहेत. त्यामुळे या सगळ्या प्रश्नाला आता राजकीय स्वरुप आलेलं आहे. आणि राजकीय वळण लागल्यावर त्यावर नीट उत्तर कधीच शोधता येत नाही. त्यामुळे आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेतात की शिवसेनेचे प्रमुख म्हणून की काँग्रेस - राष्ट्रवादीचं ऐकून निर्णय घेतात, हे पहावं लागेल. हा त्यांचा कसोटीचा प्रसंग आहे.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यात आले आणि 50 प्लेसबो ग्रुपचा भाग होते (जे दिले गेले नाही).\n\nहे निष्कर्ष सायन्स डायरेक्ट या प्रसिद्ध नियतकालिकाच्या एप्रिल 2021 च्या आवृत्तीत प्रकाशित केले जात असल्याची माहिती पतंजली कंपनीने दिली आहे. \n\nकोरोनील औषध दिलेले रुग्ण ओषध न दिलेल्या रुग्णांच्या तुलनेत लवकर बरे होत होते असं कंपनीने सांगितलं आहे. हे केवळ प्राथमिक पातळीवर प्रयोग करण्यासाठी केल्याचंही कंपनीने स्पष्ट केलं.\n\nया कारणांमुळेच हे निष्कर्ष ठोस असण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. कारण उपचारात इतर अनेक कारणांमुळे फरक पडू शकतो. \n... उर्वरित लेख लिहा:","targets":"केलेली नाही.\"\n\nसाउथॅम्प्टन विद्यापीठातील डॉ. हेड सांगतात, \"ही उत्पादने कोव्हिड-19 च्या उपचारासाठी किंवा प्रतिबंधासाठी फायदेशीर असल्याचा अद्याप कोणताही स्पष्ट पुरावा नाही.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यात आले. डेलेनच्या अटकेनंतर पोलीस त्याच्याशीच संबंधित इतर दोन प्रकरणांमध्ये डेलेनचे धागेदोरे सापडतात का, याचा शोध घेऊ लागले. \n\nपहिलं प्रकरण होतं डेलेनची एक्स-गर्लफ्रेंड बॅबोकच्या बेपत्ता होण्याचं... ती जुलै 2012पासून बेपत्ता होती. तिच्या बेपत्ता होण्यापर्यंतचं तिचं आयुष्य फार कठीण गेलं होतं. तिचे नातेवाईक आणि मित्रमंडळींनी सांगितलं, ती उत्साही असली तरी आयुष्याचा बराच काळ तिनं नैराश्याचा सामना केला होता.\n\n2008-09मध्ये डेलेन आणि ती जवळ आले. लवकरच दोघे वेगळेसुद्धा झाले. त्यानंतर क्रिस्टिना नोडगा त... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यानंतर डेलेन त्यांच्या संपत्तीचा मालक झाला. मात्र त्याच्यावरच जेव्हा वडिलांच्या खुनाचा आरोप ठेवण्यात आला तेव्हा सर्व संपत्ती सील करण्यात आली. \n\nबोस्मा खून खटल्यात दोषी आढळल्यानंतर आणि बॅबोकच्या खुनाचा खटला लढवण्यासाठी बरेच पैसे मोजावे लागल्यानंतर तो कंगाल झाला होता.\n\nखुनाच्या आरोपात अडकल्यानंतर त्याने आपली बरीचशी संपत्ती आपल्या आईच्या नावे केली होती. त्यामुळे वकिलांना द्यायलाही त्याच्याकडे पैसे नव्हते. न्यायाधीशांनी कायदेशीर मदत नाकारली. नंतर त्याने स्वतःच खटला लढवला. \n\nत्याच्या वडिलांशी त्याचे संबंधही तणावाचेच होते. सार्वजनिक जीवनात वागताना तो एका आज्ञाधारी मुलाप्रमाणे वागायचा. मात्र खाजगी आयुष्यात तो वडिलांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली दबला होता.\n\nव्यवसाय डबघाईला आला असताना मुलाने वारेमाप खर्च करणं त्याच्या वडिलांना पटत नव्हतं. त्यामुळे आपल्या संपत्तीतून ते त्याचं नाव काढणार होते, अशीही चर्चा होती. \n\nक्लेटन बेकॉक\n\nवडिलांचा मृत्यू झाला त्या रात्री आपण मार्क स्मिच याच्या घरी होतो, असं डेलेनने कोर्टाला सांगितलं होतं. सकाळी जेव्हा त्याने आपल्या वडिलांना बघितलं तेव्हा वैद्यकीय मदत मागवण्याऐवजी त्याने आपल्या घटस्फोटीत आईला फोन केला होता. \n\nशिवाय डेलेन यानेच पोलिसांना आपले वडील निराश होते, असं सांगितलं होतं. मात्र डेलेनने सांगितलं त्या वेळेच्या कितीतरी आधीच तो त्याच्या घरी पोहोचला होता, असं त्याच्या मोबाईल रेकॉर्डवरून सिद्ध झालं. \n\nज्या बंदुकीने वडिलांचा जीव गेला त्यावर डेलेनचे डीएनए सापडले. शिवाय ती बंदुक डेलेन यानेच बेकायदेशीरपणे खरेदी केली होती. अखेर सर्व पुरावे बघता कोर्टाने त्याला बोस्मा आणि बॅबोकनंतर स्वतःच्या वडिलांच्या खुनाच्या आरोपातही दोषी ठरवलं. \n\nया निकालानंतर बॅबोकच्या वडिलांनी पत्रकारांना प्रतिक्रिया दिली, \"केवळ आम्ही किंवा शर्लीन बोस्मानेच आपले जीवलग गमावले नाही तर आता मिलार्ड कुटुंबालाही याच आठवणींसोबत जगायचं आहे की स्वतः डेलेननेच अत्यंत क्रूरपणे आपल्या वडिलांचा खून केला.\"\n\nबोस्मा आणि बॅबोक दोघांच्याही खुनात डेलेन आणि मार्क दोघंही दोषी आढळले. त्यांना सलग दोन जन्मठेप सुनावण्यात आल्या आहेत. \n\nवडिलांच्या खुनात डेलेन दोषी सिद्ध झाला आहे. त्याला अजून शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. त्याला जन्मठेपच व्हावी, अशी विनंती सरकारी वकिलांकडून केली जाण्याची शक्यता आहे.\n\nवडिलांच्याच खुनात दोषी आढळल्याने डेलेनला..."} {"inputs":"...्यात आलेल्या पाच आयएएस अधिकाऱ्यांपैकी डॉ. प्रशांत नारनवरे एक आहेत. \n\nबीबीसीशी बोलताना डॉ. नारनवरे यांनी म्हटलं, \"रुग्णांना जास्त बिल आकारल्याप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आम्ही चौकशी करतो. रुग्णांना देण्यात आलेलं बिल तपासून पाहिलं जातं. जास्त बिल आकारलं असेल तर रुग्णालयाला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली जाते. जास्त बिल आकारल्याप्रकरणी नानावटी रुग्णालयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पण, त्यानंतरही रुग्णालयाविरोधात जास्त बिल आकारल्याप्रकरणी तक्रारी येत आहेत. तर, बोरीवलीच्या अॅपेक्स रुग्णालयाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"लेली रक्कम 6 कोटी रूपये आहे.\" \n\n\"या रुग्णालयाला नोटीस पाठवून खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, रुग्णालयाने याला उत्तर दिलं नाही. या रुग्णालयाने लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या रुग्णालयाची नोंदणी एका महिन्यासाठी रद्द करण्यात आली आहे. तसचं या रुग्णालयाची कोव्हिड-19 रुग्णालय म्हणून घोषित केलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे,\" असं डॉ. राजू मुरूडकर पुढे म्हणाले. \n\nबिलांबाबत काय करतंय सरकार? \n\nखासगी रुग्णालयांकडून करण्यात येणाऱ्या बिलांच्या आकारणीबाबत पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, \"रुग्णांना अवाजवी बिल देणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात कारवाई केली जात आहे. रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात आलेलं बिल भरण्याआधी सरकारी ऑडिटर्स बिल तपासून पाहतील. त्या बिलावर सरकारी ऑडिटर्सची सही असेल. त्यानंतर रुग्णांना बिल दिलं जाईल.\" \n\nआयएएस अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे म्हणाले, \"खासगी रुग्णालयात सकाळी 11 ते 5 या वेळात सरकारी अधिकारी उपस्थित असतात. जेणेकरून रुग्णालयात येणारे रुग्ण आणि नातेवाईकांना तात्काळ मदत करण्यात येईल. खासगी डॉक्टरांचं बिल सरकारी रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीसमोर ठेवलं जातं. जेणेकरून रुग्णालयाने कोणत्या गोष्टी अवाजवी केल्या आहेत याची माहिती मिळू शकेल.\"\n\nखासगी रुग्णालयांचे मत\n\nखासगी रुग्णालयांवर जास्त बिल आकारल्याप्रकरणी केलेल्या कारवाईबाबत इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, \"सरकारने खासगी रुग्णालयांसाठी निश्चित केलेले दर फार कमी आहेत. या दरांमध्ये खासगी रुग्णालयांना वैद्यकीय सेवा परवडणारी नाही. सरकारने खासगी रुग्णालयांचा खर्च न विचारात घेता निर्णय घेतला. याबाबत आम्ही लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहोत.\"\n\n\"सरकारने रुग्णालयांना होणारा खर्च लक्षात घेता दर वाढवून दिले पाहिजेत. त्याचसोबत, जास्त बिलाच्या मुद्यावरून 100 बेड्स असलेल्या रुग्णालयांची कोव्हिड मान्यता अचानक रद्द केल्याने रुग्णांना त्रास होण्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत आपल्याला मोठ्या संख्येने बेड्स लागणार आहेत. त्यामुळे सरकारने या गोष्टीचा तात्काळ विचार करावा.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि..."} {"inputs":"...्यात बसल्याचं दिसत आहे. या मुलांनी पाणबुड्यांना आम्ही 13 जण इथे आहोत आणि आम्हाला प्रचंड भूक लागल्याचं सांगितलं. \n\nगेल्या आठवड्यात थायलंडच्या गुहेत काहीजण अडकले होते.\n\nआमची सुटका होण्यासाठी किती वेळ लागेल, असंही या मुलांनी त्या पाणबुड्यांना यावेळी विचारलं. पाणबुड्यांनी त्यांना धीर देत अजून वेळ लागेल असं सांगितलं. तुम्हाला घ्यायला अजून काही लोक येतील असंही सांगितलं.\n\n\"चालेल. उद्या भेटू या\", एक मुलगा म्हणाला.\n\nया मुलांच्या शोधाबद्दल संपूर्ण थायलंडसह जगभरात चर्चा होत होती. ती मुलं जिवंत आहेत की त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"पातळी कमी करणं हा प्रयोग अजून तरी यशस्वी झालेला नाही. \n\nत्यामुळे या मुलांना पाणी ओसरेपर्यंत थांबावं लागण्याची शक्यता आहे. असं झालंच तर पुढचे काही महिने या मुलांना गुहेत थांबावं लागेल. त्यांना सातत्यानं पाण्याचा व अन्नाचा पुरवठा करावा लागणार आहे. \n\nपुढील काही दिवसांत प्रशिक्षित डॉक्टर या मुलांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आणि उपचारासाठी या गुहेत जाणार आहेत. \n\nथाई लष्कराकडे पाणबुड्यांचं तंत्र अवगत असलेले काही डॉक्टर असल्याची माहिती बीबीसी आग्नेय आशियाचे प्रतिनिधी जोनॅथन हेड यांनी दिली. हेड सध्या घटनास्थळी आहेत.\n\nहेड पुढे सांगतात, \"त्या मुलांना घेऊन पुरानं भरलेल्या गुहेतून बाहेर काढणं ही सध्या खूप मोठी आव्हानाची बाब आहे. पावसाळा इथे नुकताच सुरू झाला असून पाण्याची पातळी वाढण्याचीच शक्यता आहे.\"\n\nदुसरी एक टीम गुहेवरील डोंगरातून गुहेत शिरण्याचा मार्ग शोधण्यात सध्या व्यस्त आहे. \n\nमुलं नेमकी आहेत कोण?\n\nही 12 मुलं एका स्थानिक फुटबॉल टीमचे सदस्य आहेत. त्यांच्या 25 वर्षीय कोचनं त्यांना फील्ड ट्रीपसाठी या गुहेत आणलं होतं. \n\nटिनॅकॉर्न बूनपिम यांचा 12 वर्षीय मुलगा या 13 जणांमध्ये आहे. मुलं सुखरुप असल्याचं कळल्यानं आनंद झाल्याचं त्यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.\n\n\"फक्त तो मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या ठीक असायला हवा,\" असं त्या म्हणाल्या.\n\n\"मी खूप आनंदी असून माझा आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही,\" असे उद्गार अजून एका मुलाच्या पालकांनी पत्रकारांसमोर काढले. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले होते.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यातील चार महत्त्वाचे पक्ष सोडले, तर आणखी एक पर्याय उभा राहत आहे. हा पर्याय म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा!\n\nभारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष असलेल्या प्रकाश आंबेडकर यांना गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. पण यंदा भारिप बहुजन महासंघ आणि असदुद्दीन ओवेसी यांची एमआयएम यांनी एकत्र येत वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.\n\nया आघाडीने घेतलेल्या सभांना आतापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला आहे. पण तरीही भाजपविरोधी महाआघाडीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यासोबत आंबेडकर यांनी जावं, यासाठीही... उर्वरित लेख लिहा:","targets":"अपयश आल्याचंही मत आचार्य यांनी व्यक्त केलं.\n\nसध्या राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यासाठी एक जागा सोडेल, अशीही चर्चा महाराष्ट्रात आहे. मात्र या चर्चेला मनसे किंवा राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून पुष्टी मिळालेली नाही.\n\nखासदार राजू शेट्टी काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबर जाणार का?\n\nदुसऱ्या बाजुला गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपने स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी माढा आणि हातकणंगले या दोन मतदारसंघांमधील जागा दिल्या होत्या.\n\nया दोनपैकी हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टी निवडून आले. पण या वेळी त्यांनी सेना-भाजप यांच्याशी असलेली युती तोडली आहे. आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडून दोन जागांची अपेक्षा आहे. हातकणंगले, वर्धा, बुलढाणा अशा तीन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला हव्या आहेत, अशी माहिती युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिली. यावर दोन दिवसांत निर्णय झाला नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असं तुपकर म्हणाले आहेत. \n\nमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा महाराष्ट्र स्वाभिमान संघ स्वतंत्र निवडणूक लढवणार असून शिवसेनेच्या विरोधात उमेदवार उभं करू असं राणे यांनी जाहीर केलं आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यातून ट्यूब घालणार आहेत. आणि अन्न गिळण्यासाठीचे तिचे स्नायू कमकुवत झाल्याने आता सर्जरीकरून पोटाला ट्यूब लावणार आहेत. म्हणजे फीड थेट तिथून देता येईल.\" \n\nतीराची काळजी घेतानाच दुसरीकडे तिच्या उपचारांसाठी लागणारे पैसे गोळा करण्यासाठी प्रियांका - मिहीर कामतांची धडपड सुरू आहे. \n\nजीव वाचवणाऱ्या इंजेक्शनची किंमत - 16 कोटी रुपये!\n\nतीराच्या या आजारावरचा उपाय म्हणजे तिच्या शरीरात नसणारं जनुक (Gene) तिच्या शरीरात सोडणं. पण ही ट्रीटमेंट भारतात उपलब्ध नाही. \n\nतीरा कामत\n\n\"तिची परिस्थिती क्रिटिकल आहे. तिला घेऊ... उर्वरित लेख लिहा:","targets":"त. \n\nदुर्धर आजाराशी लढणारी चिमुकली तीरा सगळ्या फोटोंमध्ये डोळे विस्फारून हसताना दिसते. \n\nतीरा कामत\n\nतीराच्या उपचारांसाठी निधी जमण्यासाठी त्यांनी एक मोहीम सुरू केलीय.\n\n\"अनेकांनी आमची कहाणी ऐकली. They could resonate with us... आम्हीही रोज जे काही होतंय ते सगळं सांगायला लागलो. लोकांना तीराची कहाणी भिडली. त्यांना ती त्यांच्या मुलीसारखी, भाचीसारखी वाटली. असं अनेक लोकांनी आम्हाला थोडे-थोडेही पैसे दिले आहेत. कोणी बसचा पास काढण्याऐवजी पैसे दिले. \n\nअगदी शूटिंग लोकेशनवरच्या कारपेंटरनेही आम्हाला पैसे दिलेत. लहान - लहान गावांतून आम्हाला लोकांनी पैसे दिलेत,\" मिहीर सांगतात. \n\nतीरासाठी अनेकांनी सोशल मीडियावरून आवाहन केलं होतं. \n\nया संकेतस्थळावर आतापर्यंत अनेकांनी लहान मोठी मदत करत जवळपास सगळा निधी गोळा झाला होता. पण 16 कोटी ही फक्त इंजेक्शनची किंमत होती. याशिवाय इतरही खर्चांसाठी पैसे लागणार असल्याने ही निधी संकलन मोहीम कामत कुटुंबियांनी सुरू ठेवली होती. \n\nतीरावर उपचार करणाऱ्या डॉक्टर्सनी अमेरिकेतल्या औषध कंपनीसोबतची प्रक्रिया सुरू करत त्यांना इंजेक्शन पाठवण्याची विनंती केली होती. पण या प्रक्रियेला वेळ लागणार होता. \n\n'सरकारने आम्हाला करांत सवलत द्यावी'\n\nऔषधाची प्रचंड किंमत हे आव्हान तर कामत कुटुंबियांसमोर होतीच. पण त्यासोबतच इतरही अनेक गोष्टी आहेत. कारण 16 कोटी ही फक्त इंजेक्शनची किंमत होती. \n\nमिहीर कामत यांनी बीबीसी मराठीला सांगितलं होतं, \"सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे पेमेंट कसं आणि कुठे करायचं? कारण ही रक्कम अतिशय मोठी आहे. असं पेमेंट कधी कोणी केलेलं नाही. त्याला ट्रान्सफर फी लागणार का? डॉलर एक्स्चेंज रेटचं काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्याकडे आत्ता नाहीत. पैसे भरले, त्यांनी ते मान्य केलं, औषध कस्टम्समध्ये पोहोचलं तर दुर्मिळ औषधांना सहसा कस्टम्स ड्युटी माफ केली जाते. पण हे औषध त्या 'लाईफ सेव्हिंग मेडिसिन'च्या यादीत आहे का? हे आम्हाला माहिती नाही. \n\nपुढे त्यावर GST भरावा लागणार का? इतक्या प्रचंड रकमेवर 12 टक्के GST लावला तरी मोठी रक्कम होईल.\"\n\nतीरा कामत\n\n\"मुळात पैसे जमवणंच अतिशय कठीण आहे. ते आम्ही करतोय. पण सरकारने जर आम्हाला थोडी जरी मदत केली, करात सवलत दिली तर फक्त आम्हालाच नाही, तर इतर ज्या मुलांना हा त्रास आहे, तर त्यांच्यासाठी 'जीन थेरपी' पुढेही देशात आणता येईल. कारण जोपर्यंत कंपनी आपल्या देशात हे औषध आणत नाही,..."} {"inputs":"...्यान होतं. भाजप सरकारच्या पहिल्या तीन वर्षांत या आकडेवारीमध्ये फारसा फरक पडलेला नाही. \n\nज्या गुन्ह्यांची चौकशी पूर्ण होत नाही किंवा ज्या तक्रारी मध्येच मागे घेतल्या जातात त्याबद्दल 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका शोध निबंधामधील सविस्तर आकडेवारी देण्यात आली होती. या शोधनिबंधामधील माहितीनुसार केवळ 12 ते 20 टक्के गुन्ह्यांची सुनावणी ही पूर्ण होऊ शकते. \n\nया शोधनिबंधाच्या लेखिका अनिता राज यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, की गुन्हे नोंदविण्याच्या वाढत्या प्रमाणाच्या तुलनेत शिक्षा होण्याचा दर कमी आहे... उर्वरित लेख लिहा:","targets":"महत्त्वाचा भाग म्हणजे, अमेरिकेत बलात्काराची व्याख्या ही भारताच्या तुलनेत अधिक व्यापक आहे. अमेरिकेत महिला आणि पुरुष दोघेही बलात्कार पीडित असू शकतात. त्याचप्रमाणे अमेरिकेत विवाहांतर्गत बलात्कारांचाही समावेश गुन्ह्यात केला जातो. \n\nभारतीय कायद्यानुसार सध्या तरी केवळ महिला याच बलात्कार पीडित असू शकतात आणि पत्नीचं वय 16 वर्षांपेक्षा अधिक असेल तर पतीनं तिच्यावर बलात्कार केलाय असं मानलं जात नाही. म्हणजेच विवाहांतर्गत बलात्काराला भारतीय कायद्यानुसार गुन्हा मानलं जात नाही. \n\nलोकसभा निवडणुकीत महिला सुरक्षेच्या मुद्द्याबरोबरच वैवाहिक बलात्काराचा मुद्दाही वादग्रस्त ठरू शकतो. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यानं त्यांच्या जागा वाढल्या, असं मत काही निरिक्षकांनी नोंदवलं. \n\nराजकीय विश्लेषक प्रा. विवेक घोटाळे यांनी २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर 'बीबीसी मराठी' शी बोलतांना असं मत व्यक्त केलं होतं की, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या वाढलेल्या जागांमागे मराठा मतदारांनी शरद पवारांना दिलेली पसंती हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरला. \n\n\"गेल्या काही निवडणुकांमध्ये जो मराठा मतदार शिवसेना-भाजपकडे वळला होता तो मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मागे एकवटल्याचं या निकालातून स्पष्ट होतंय. विशेष करून पश्चिम महाराष्ट्... उर्वरित लेख लिहा:","targets":"'राष्ट्रवादी'ला कायम हिणावलं गेलं की हा केवळ मराठ्यांनी, मराठ्यांच्या आणि मराठ्यांपुरता चालवलेला पक्ष आहे. पण यालाच छेद देण्याचा शरद पवार प्रयत्न करताहेत आणि ती जाणीव त्यांनी मंगळवारी फेसबुकवरून कार्यकर्त्यांशी जो संवाद साधला त्यात दिसते आहे.\n\nकोरोना, चक्रीवादळ यासाठी बूथ पातळीवर कार्यकर्ते काम करा असं त्यांनी सांगितलं. सोबतच कृषी, शिक्षण, जिथं त्यांच्या नगण्य प्रेसेन्स आहे नागरी, रोजगार या क्षेत्रात काम करून अधिक लोकांपर्यंत पोहोचू या असं ते म्हणाले आहेत. मला असं वाटतं की पवारांना याची जाणीव झाली आहे की या मर्यादांमध्ये पक्ष म्हणून आत्तापर्यंत आपण तगलो, पण यापुढे जर पक्षाचा जनाधार जर वाढवायचा असेल तर मराठा व्यतिरिक्त इतर समाजांतील आणि क्षेत्रांतील लोकांपर्यंत पोहोचायची गरज आहे,\" असं गेली अनेक वर्षं 'राष्ट्रवादी'चं राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार संजय जोग म्हणतात. \n\nराष्ट्रवादीनं फक्त ग्रामीण महाराष्ट्रापुरतंच स्वत:ला मर्यादित ठेवलं का? \n\nराष्ट्रवादी कॉंग्रेस ग्रामीण भागापुरता मर्यादित पक्ष आहे असं सतत या पक्षाबद्दल बोललं गेलं आणि २१ वर्षांनंतरही ती ओळख या पक्षाला बदलता आली नाही आहे. \n\nपुणे, पिंपरी चिंचवड, सांगली, नाशिक, सोलापूर अशा शहरांमध्ये आणि इतर महानरपालिकांमध्ये या पक्षाने ताकद निर्माण केली. पण तिथंही सत्ता कायम राहिली नाही. \n\nग्रामपंचायत, जिल्हा परिषदांवरचं त्यांचं वर्चस्व जास्त राहिलं. परिणामी 'राष्ट्रवादी'चा तोंडावळा ग्रामीणच राहिला. याचा एक परिणाम म्हणजे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि इतर काही ग्रामीण महाराष्ट्र हाच 'राष्ट्रवादी'चा बालेकिल्ला राहिला. तिथं नुकसान झालं तेव्हा पक्ष सत्तेबाहेर गेला आणि या भागातला मतदार मागे उभे राहिला तेव्हा पक्ष सत्तेत आला.\n\nअसं होण्याचं एक कारण म्हणजे कॉंग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीचंही राजकारण सहकार आणि साखरपट्ट्यावरच आधारलेलं आहे. ते राजकारण संस्थानिकांसारखं करणारे ग्रामीण भागातले नेते 'राष्ट्रवादी'मध्ये आहेत. \n\nसहकारासोबत या भागात पसरलेल्या शिक्षणसंस्थांचाही आता महत्त्वाचा प्रभाव आहे. परिणामी पक्षाचं नेतृत्व हे ग्रामीण भागातून येतं. त्याबरोबरच आघाडीमध्ये सत्तेत असतांना ग्रामीण भागाशी संबंधित असलेली खाती 'राष्ट्रवादी'कडे होती आणि तुलनेनं शहरी खाती कॉंग्रेसकडे होती.\n\nकेंद्रात दहा वर्षं कृषी खातं शरद पवारांकडे होतं. सहाजिकच ग्रामीण भागात पक्ष अधिक वाढला. पण..."} {"inputs":"...्याने (लग्नाच्या) हॉलसाठी जे पैसे खर्च केले आहेत ते तो परत घेईन. तुमच्या विरोधात पोलिसात जाईल. तुम्ही चिनी लोकांचा विश्वासघात केला आहे. त्यानंतर त्याने माझा मोबाईल हिसकावून घेतला. आम्हा सगळ्या मुलींचे मोबाईल फोन तपासले जायचे. \n\nतिथे असताना चीनला गेलेल्या माझ्या इतर मैत्रिणींशीही माझं बोलणं व्हायचं. एकीने मला सांगितलं होतं की तिथे जेवणात फक्त साधा भात देतात आणि एका खोलीत बंद करून ठेवतात. संध्याकाळी नवरा आपल्या मित्रांना घरी आणतो. फक्त एवढंच सांगितलं होतं. तिच्याबरोबर काय होत असणार, हे मला कळून चु... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यात आली. \n\n\"काही प्रकरणांमध्ये तर कुटुंबियांना हकीगत कळली आणि त्यांनी आपल्या मुलींना परत बोलावलं. मात्र, इतर अनेक प्रकरणांमध्ये गरिबांना तीन ते चार लाख देऊन त्यांच्या मुलींची लग्नं लावण्यात आली.\"\n\nसलीम यांच्या मते एका वर्षात लाहोर, गुजरांवाला, फैसलाबाद आणि मुल्तान या भागातून 700 लग्नं झाली आहेत. यातल्या बहुतांश मुली या ख्रिश्चन आहेत.\n\nही बाब मीडियासमोर आली जेव्हा पंजाबमधल्या एका मुस्लीम मुलीचं प्रकरण समोर आलं. एका धार्मिक संघटनेने हे प्रकरण लावून धरलं होतं. \n\n'संस्थांना याविषयाची माहिती आहे'\n\nइरफान मुस्तफा शिक्षक आहेत आणि गेल्या चार महिन्यात पंजाब भागात त्यांनी जवळपास दहा लग्नं लावून दिली आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं, \"आम्ही प्रत्येक लग्न खूप काळजीपूर्वक लावून दिलं आहे. शिवाय, ही लग्नं कोर्टाच्या माध्यमातून झाली आहेत. जिथे मुलगा आणि मुलगी दोघांनाही हजर केलं जातं.\"\n\nइरफानने चिनी मुलांशी लग्न लावून दिल्यानंतर चीनमध्ये मुलींकडून देहव्यापार केला जात असल्याचा इनकार करत म्हटलं की \"या गोष्टी मीडियाने पसरवल्या आहेत आणि त्यात काहीच तथ्य नाही.\"\n\nत्यांचं म्हणणं आहे की असं प्रत्येकच लग्नात होतं. ते म्हणतात, \"अनेकदा लग्न झाल्यानंतर दोघांचे विचार जुळत नाही. यामुळे नवरा-बायकोमध्ये वाद होतात. याचा अर्थ लग्न बळजबरीने लावण्यात आलं, असा होत नाही.\"\n\nयाबरोबर ते विचारतात की, \"एका देशातून दुसऱ्या देशात मुलींची तस्करी होत असेल आणि संबंधित संस्थांना याची कल्पनाच नाही, असं होऊ शकतं का? काय होतंय, हे संस्थाना माहिती आहे.\"\n\nदरम्यान, FIA ने एका महिलेसह आठ चिनी नागरिकांना अटक केली आहे. महिलांची तस्करी आणि फसवणूक या कलमाखाली ही अटक झाली आहे. गेल्याच आठवड्यात दोन चिनी नागिरकांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तानी महिलांचा लैंगिक छळ आणि त्यांच्या अवयवांच्या तस्करीचा त्यांच्यावर संशय आहे. यातल्या बहुतांश मुली या गरीब ख्रिश्चन समाजातल्या आहेत. या टोळीच्या चार पाकिस्तानी हस्तकांनाही अटक करण्यात आलीय. \n\n'मुलगा CPEC मध्ये काम करतो'\n\nलाहोरमधल्या नादिराबाद, बट चौक, डिव्हाईन रोड यासारख्या वेगवेगळ्या भागातून आठ मुलींनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फराह जफर नावाच्या मुलीनेही एक तक्रार केली आहे. तिची आई आणि लग्न लावून देणाऱ्या संघटनेच्या एका व्यक्तीने पैशांच्या बदल्यात बळजबरीने लग्न लावून दिल्याचा तिचा आरोप आहे.. \n\nया तक्रारींमध्ये..."} {"inputs":"...्याने रेणी गावातलं बॅरिकेड तोडलं आणि पुरसदृश परिस्थितीच निर्माण झाली. ढिगाऱ्यासह पाणी खालच्या तपोवन प्रकल्पाच्या बोगद्याच्या आतपर्यंत घुसलं. \n\nदुर्घटना नैसर्गिक असली तरी त्याची तीव्रता आणि वेग वाढण्याचं कारण मानवनिर्मित बांध आहे. \n\nपाण्याचा वेगवान प्रवाह रोखण्यासाठी बांध घातला जातो. मात्र रविवारी झालेल्या दुर्घटनेत बांध पाणी रोखू शकला नाही. बांध तुटल्यामुळे अतोनात नुकसान झालं. \n\nहिमस्खलन तसंच भूस्खलनाचा धोका असणाऱ्या परिसरात जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी कशी देण्यात आली? हा प्रश्न विचारला जात आहे.... उर्वरित लेख लिहा:","targets":"करण्यात यायला हवं. त्यासाठी उच्च क्षमतेच्या उपग्रहाच्या छायाचित्रांची आवश्यकता आहे. जेणेकरून हे लक्षात येईल की हिमनदीच्या मार्गात कशा पद्धतीचा बदल झाला आहे. \n\nसुरुवातीपासून परीक्षण केलं असतं तर लक्षात आलं असतं की हिमनदी कुठल्या मार्गाने सरकते आहे. पाणी बाहेर पडतंय की नाही. पाण्याचा स्तर धोकादायक पातळीपेक्षा जास्त वेगाने वाहतो आहे का हे आधीच लक्षात आलं असतं. पाण्याला कृत्रिम पद्धतीने काढता येईल का हेही पाहता आलं असतं.\n\nहसनैन यांच्या मते सरकारची चूक इथे झाली आहे. \n\nजलविद्युत प्रकल्पामुळे जास्त नुकसान\n\nहिमांशू ठक्कर साऊथ एशिया नेटवर्क्स ऑन डॅम्स, रिव्हर्स अँड पीपल संस्थेचे संयोजक आहेत. नदीवरचे बांध आणि त्याच्या परिणामांवर त्यांनी बरंच काम केलं आहे. \n\nबीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, या दुर्घटनेच्या सुरुवातीसाठी ऋषीगंगा प्रकल्पाला कारणीभूत ठरवता येणार नाही. याची सुरुवात प्रकल्पाच्या बऱ्याच वरती झाली आहे. या प्रकल्पामुळे नुकसान जास्त झालं आहे. \n\nबोगद्यात पाणी घुसून प्रचंड नुकसान झालं आहे.\n\nया भागात केवळ ऋषीगंगा नाही तर खालच्या परिसरात अनेक प्रकल्प कार्यरत आहेत. तपोवन प्रकल्पाचंही काम सुरू आहे. त्याच्या खाली विष्णू प्रयाग प्रकल्प आहे. त्याखाली विष्णू प्रयाग पीपल कोठी जलविद्युत प्रकल्पाचं काम सुरू आहे. रस्त्यावर बंपर टू बंपर गाड्यांचं ट्रॅफिक असावं तसं इथे प्रकल्पांची भाऊगर्दी आहे. एक प्रकल्प संपत नाही तोवर दुसरा प्रकल्प सुरू झालेला असतो. \n\nया प्रकल्पामुळे पर्यावरणाचं किती नुकसान होणार आहे याचा अहवाल विश्वासार्ह संस्थेकडून तयार करून घेतला जात नाही. कॅचमेंट एरियात कोणत्या स्वरुपाचा धोका आहे याबाबतही माहिती दिली जात नाही. \n\nउत्तराखंडच्या या भागात जलविद्युत प्रकल्प आकारास आणणं धोक्याचं आहे. अशा परिस्थितीत एकामागोमाग एक जलविद्युत प्रकल्प उभारत गेलो तर धोका वाढतो. \n\nसुरुवातीच्या अहवालानुसार हे कळतं की हिमस्खलन\/भूस्खलन झालं आहे. त्यामुळे हिमनदी फुटली आणि वेगाने जलविद्युत प्रकल्पावर सगळं कोसळून नुकसान झालं. \n\nया बांधांमुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो. पण जेव्हा बांध हिमनदीच्या पाण्याला रोखू शकत नाही आणि तुटतात तेव्हा पाण्याचा वेग वाढतो. यामुळे नुकसान जास्त होतं. बांध तुटल्याने ढिगाऱ्याचा पसाराही वाढतो. \n\nअशा दुर्घटना टाळण्यासाठी\n\nहिमांशू ठक्कर सांगतात, भविष्यात अशा स्वरुपाची दुर्घटना घडू नये यासाठी..."} {"inputs":"...्याबाबत आम्ही आत्मपरिक्षण करू, असं विजयवर्गीय म्हणाले.\n\nतर बंगालमध्ये सगळे विरोधक एकत्र आले म्हणून भाजपचा पराभव झाला, हे पण सांगा, असं महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.\n\nभाजप 3 जागांवरून 90च्या वर जागा जिंकत आहे, त्यामुळे बंगालमध्ये भाजपचा प्रभाव वाढल्याचं दिसून येतं, असंही ते म्हणाले.\n\nजल्लोष साजरा करण्यासाठी गर्दी करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश\n\nपश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये जल्लोष साजरा करणारे व्हीडिओ समोर आल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं पाचही राज्यांच्यी सचिवांना... उर्वरित लेख लिहा:","targets":"बंगाल निवडणुकीवर सर्वांचे लक्ष आहे. ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये थेट लढत इथं पाहायला मिळतेय. केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपनं पश्चिम बंगालमध्ये आपली सर्व शक्ती पणाला लावली आहे. मात्र, प्रचारात व्हिलचेअरवर बसून राज्य पिंजून काढणाऱ्या ममता बॅनर्जींनी नरेंद्र मोदी-अमित शाह यांना जोरदार टक्कर दिल्यामुळे पश्चिम बंगालमधील निवडणूक चर्चेचा विषय ठरली. \n\nभारतात कोरोनाची दुसरी लाट पसरलेली असताना कोरोना साथीच्या नियमांचं अनेक ठिकाणी उल्लंघन झाल्याचं पाहायला मिळालं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमध्ये भरपूर सभा घेतल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. \n\nदेशभरात कोरोनाची लाट तीव्र झालेली असताना भाजप प्रचार सभा का घेत आहेत असा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विचारला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी त्यांच्या दोन सभा रद्द केल्या होत्या. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील 23 एप्रिलला पश्चिम बंगालमध्ये नियोजित असलेली त्यांची सभा रद्द केली होती. त्याच दिवशी त्यांनी कोरोनासंदर्भात एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती. \n\nममता बॅनर्जी या पुन्हा बाजी मारतील असा अंदाज अनेक वृत्तवाहिन्यांनी आपल्या एक्झिट पोलमध्ये सांगितला आहे. \n\nपश्चिम बंगाल एक्झिट पोल\n\nएकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधासभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे. इथे ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष बाजी मारेल असा अंदाज रिपब्लिक टीव्ही वगळता इतर बहुतेक माध्यमांच्या एक्झिट पोल्सनी व्यक्त केला आहे.\n\nएबीपी - सी व्होटर\n\nतृणमूल काँग्रेस : 152-164\n\nभाजप : 109-121\n\nकाँग्रेस - डावी आघाडी : 14-25\n\nCNN न्यूज 18\n\nतृणमूल काँग्रेस : 162\n\nभाजप : 115\n\nकाँग्रेस - डावी आघाडी : 15\n\nरिपब्लिक टीव्ही - CNX\n\nतृणमूल काँग्रेस : 128-138\n\nभाजप : 138-148\n\nकाँग्रेस - डावी आघाडी : 11-21\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी मतांचा विचार केलाच नाही हे म्हणणे धाडसाचे ठरेल.\"\n\nLGBTQ समुदायातील लोकांना राजकीय पक्षात स्थान देणे आणि प्रत्यक्षात व्यवहारात आणणे ह्या दोन वेगळ्या बाबी आहेत. त्यासाठी आर्थिक गणित, आरक्षण, धोरण यासगळ्याचा विचार करणंही गरजेचे आहे.\n\nयाचा राजकीय फायदा काय? याविषयी बोलताना निळू दामले असं सांगतात, \"एखाद्या राजकीय पक्षाने LGBTQ समुदायासाठी काही केले असले तरी त्याचा राजकीयदृष्ट्या भारतात लगेच फायदा होईल असे अजिबात वाटत नाही. कारण राजकीय निर्णय यावर होतील एवढ्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"असल्याने आता राजकीय पक्षांनीही याची उघडपणे दखल घेण्यास सुरूवात केलीय असे म्हणणे वावगे ठरणार नाही.\n\nगे राईट्स अॅक्टिव्हिस्ट अंकित भूपतानी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"सोशल मीडियावर लोक आता खुलेपणाने बोलत आहेत. त्यामुळे LGBTQ समुदायाबाबत जनजागृती होतेय. गेल्या पाच ते सात वर्षांत पौराणिक आणि इतर कथांमध्येही समलैंगिकता असल्याचे विविध माध्यमातून दाखवले जात आहे. त्यामुळे भारतीय लोकांचा यावर विश्वास बसतोय. संस्कृतमध्ये समलैंगिक संबंध दाखवणारे 67 संस्कृत शब्द आहेत. जे अनेक वर्षांपूर्वी लिहिले गेले आहेत.\" \n\nभारतात सध्या तरुण मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. LGBTQ बाबत आजचा तरुण जागरुक असून वास्तव स्वीकारणारा आहे. त्यामुळे येत्या काळात LGBTQ चळवळ अधिक तिव्र होऊ शकते. \n\nअंकित भूपतानी पुढे सांगतात, \"मुंबई प्राईडच्या अनेक आयोजकांपैकी मी एक आहे. समलैंगिक व्यक्तींच्या हक्कांसाठी मुंबई प्राईडचे आयोजन दरवर्षी केले जाते. पाच वर्षांपूर्वी यात सहभागी होणारे लोक आपल्याला कुणी ओळखू नये म्हणून मास्क लावायचे. पण गेल्या दोन वर्षांपासून जे प्राईडमध्ये सहभागी झाले त्यात अपवाद वगळता कुणीही मास्क लावले नव्हते.\" \n\nत्यामुळे भविष्यात आपण समलैंगिक आहोत हे मान्य करणाऱ्या लोकांची संख्या वाढली तर निश्चितच LGBQ समुदाय मोठा दिसू लागेल.\n\nराजकीय नेत्यांच्या भूमिका ?\n\nसमलिंगी हक्कांविषयी बहुसंख्य राजकीय पक्षांनी आजही सावध भूमिका घेतली आहे किंवा संदिग्धता कायम ठेवली आहे.\n\n2013 मध्ये भाजप नेते राजनाथ सिंह यांनी पक्षाची भूमिका मांडताना समलैंगिक संबंध हे अनैसर्गिक कृत्य असल्याचे मत मांडले होते. त्यावेळी 377 कलमासंदर्भात सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवली तर आपला पक्ष समलैंगिकतेला गुन्हा ठरवणाऱ्या 377 कलमाच्या बाजूने मत देईल असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले होते.\n\nत्यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी समलैंगिक संबंधांचे उघड समर्थन केले होते.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन समलैंगिक संबंधांना आपला पाठिंबा दर्शवला होता.\n\nसप्टेंबर 2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 नुसार समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निकाल दिला.\n\nत्यानंतर प्रकाश जावडेकर, अरुण जेटली अशा भाजपच्या मोठ्या नेत्यांनी समलिंगी संबंध गुन्हा नाहीत अशी भूमिका घेतली होती.\n\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही सर्वोच्च न्यायालयाच्या..."} {"inputs":"...्यामुळे त्यांची अभ्यासाची दिशा चुकते. एकदा का दिशा चुकली की मग ध्येयापर्यंत जाता येत नाही.\" \n\n\"अभ्यासात सातत्य हवं. मी दोनच वर्ष व्यवस्थित अभ्यास केला. दररोज 15 ते 16 तास अभ्यास केला. बहुतांशी विद्यार्थी परीक्षा जवळ आली की अभ्यासाला लागतात, पण असं केल्यानं स्पर्धा परीक्षा पास होता येत नाही, त्यासाठी अभ्यासात सातत्य लागतं, संयम लागतो आणि हार्ड वर्क या तीन गोष्टी असल्या तर मग स्पर्धा परीक्षा पास करणं अवघड नाही.\"\n\nपण, मग स्पर्धा परीक्षेची तयारीच करायची, असं का वाटलं, असं विचारल्यावर वसिमा सांगते, \"... उर्वरित लेख लिहा:","targets":"महत्त्वाचं? \n\nशिक्षण हा असा मार्ग आहे, ज्यातून एक व्यक्तिमत्व घडतं. आयुष्य बदलण्याची ताकद आहे शिक्षणात. यासाठी आमच्या समाजातल्या मुलींनी शिकायला हवं. यासाठी लोकांनीही मानसिकता बदलायला हवी, असं वसिमा यांचं स्पष्ट मत आहे. \n\nत्या म्हणतात, \"आमच्या समाजात पालकांचा कल धार्मिक शिक्षणाकडे असतो. पण, माझ्या पालकांनी मला मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकवलं. हा त्यांचा खूप महत्त्वाचा निर्णय होता. बहुतांशी पालकांचा निर्णय कुठंतरी चुकतो.\"\n\nआता पुढच्या एक ते दोन महिन्यांत वसिमा यांचं प्रशिक्षण पूर्ण होईल आणि त्या उपजिल्हाधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतील. \n\nमहिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि शिक्षणासाठी विशेष प्रयत्न करण्याची त्यांची इच्छा आहे.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्याय विद्यार्थ्यांसमोर असतील. दोन वर्षांचा पदव्युतर अभ्यासक्रम अशा विद्यार्थ्यांकरता असेल ज्यांनी तीन वर्षांचा डिग्री अर्थात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.\n\nदुसरा पर्याय एका वर्षाच्या पदव्युतर अभ्यासक्रमाचा असेल. चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा पर्याय असेल.\n\nतिसरा पर्याय म्हणजे पाच वर्षांचा इंटिग्रेटेड प्रोग्रॅम. यामध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही एकत्रित पूर्ण करता येईल.\n\nपीएचडी पाचऐवजी चार वर्षात पूर्ण करता येईल. नव्या संरचनेत एमफिल हा अभ्यासक्रम... उर्वरित लेख लिहा:","targets":"हिंदीऐवजी मातृभाषेतून शिक्षण देण्यात यावं असा बदल करण्यात आला.\n\nप्रथम फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुक्मिणी बॅनर्जी यांची प्रतिक्रिया\n\nपाचवीची मुलं तिसरीचं पुस्तक वाचू शकत नाही. चौथीच्या मुलांना बेरीज वजाबाकी करता येत नाही. प्रथम संस्थेतर्फे तयार करण्यात येणाऱ्या असर नावाच्या अहवालात अनेकदा अशा नोंदी आढळतात. नवं शिक्षण धोरण लागू झाल्यानंतर अहवालातलं चित्र बदलेल का?\n\nबीबीसीने प्रथम फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुक्मिणी बॅनर्जी यांच्याशी बातचीत केली. त्यांच्या मते धोरण हे कागदावर छान भासतं परंतु त्याची अंमलबजावणी कशी आणि केव्हा होते हे खरं आव्हान आहे. नव्या धोरणात प्राथमिक शिक्षणाला महत्त्व देण्यात आलं आहे.\n\nही चांगली गोष्ट आहे. आताच्या संरचनेत मुलंमुली थेट पहिलीत शाळेत येत असत. त्यावेळी त्यांचा मेंदू शिक्षणासाठी तयार झालेला नसे. नव्या संरचनेत प्री स्कूलची तीन वर्ष जोडण्यात आली आहेत. तीन वर्ष ते शिक्षण पूर्ण करून आल्याने विद्यार्थी पहिलीसाठी मानसिकदृष्ट्या अधिक चांगल्या पद्धतीने तयार असतील.\n\nडॉ. रुक्मिणी बॅनर्जी\n\nपंजाब, हिमाचल प्रदेश तसंच अन्य काही ठिकाणी 5+ 3+ 3+ 4 हा फॉर्म्युला अंगीकारण्यात आला आहे आणि त्याचे परिणाम चांगले आहेत.\n\nमातृभाषेत शिक्षण देण्याचा प्रस्ताव डॉ. रुक्मिणी यांना चांगला वाटतो. छोट्या मुलांचं विश्व मर्यादित असते. भाषेची समजही कमी असते. घरी बोलल्या जाणाऱ्या भाषेतच शिक्षण मिळालं तर त्यांच्यासाठी ते चांगलं ठरू शकतं.\n\nमात्र यासाठी अंगणवाड्यांना तयार करावं लागेल असं त्या सांगतात. आपल्या देशात अंगणवाड्यांची यंत्रणा चांगली आहे. तूर्तास त्यांना आरोग्य आणि पोषण आहारासाठी प्रशिक्षण देण्यात येतं. मुलांना शाळेसाठी तयार करण्याचं प्रशिक्षण त्यांना द्यावं लागेल.\n\nमहिला आणि बालकल्याण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाला यासाठी एकत्र येऊन काम करावं लागेल.\n\nनव्या आव्हानांसंदर्भात त्या सांगतात, \"आपण देशातली माणसं कुंभभेळा चांगल्या पद्धतीने आयोजित करतो. पण जेव्हा इलाहाबाद शहराच्या प्रशासनाचा मुद्दा समोर येतो तेव्हा अडचणी उभ्या राहतात. शंभर गोष्टी एकाचवेळी होऊ शकत नाहीत. त्यासाठी कृती आराखडा आखावा लागेल. याला ते सापशिडीचं तत्त्व लागू करतात. शिडी चढणाऱ्यांना साप कुठे आहे याचा अंदाज असावा लागतो.\n\nनव्या धोरणात आगेकूच करण्यासाठीच्या वाटा आहेत आणि घसरण होईल अशाही गोष्टी आहेत. काळजीपूर्वक खेळला..."} {"inputs":"...्यायचं, मर्यादा पाळायच्या ते फक्त स्त्रियांनी. सगळ्या स्त्रियांनी स्वत:च्या आशा-आकांक्षांचा विचार न करता केवळ पुरुषाच्या सेवेत, पुरुषाच्या आज्ञेत, स्वत:ला बांधून ठेवावं, असं अपर्णाताईंना वाटतं,\" विद्याताईंनी पुढे सांगितलं. \n\nअपर्णा ताई पुरुषांना कधी काही समजून सांगणार आहेत की नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. \n\n\"21व्या शतकात स्त्रियांचं शिक्षण यशस्वी व्हावं, यासाठी इतके जोरदार प्रयत्न होत असताना स्त्रियांना मागे ओढून घरात कोंडणारं वक्तव्य कुणी करत असेल, तर ती दुर्दैवाची गोष्ट आहे,\" अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"उल्लेख अपर्णा रामतीर्थकर त्यांच्या व्याख्यानांत करतात. मी अनाथाश्रम चालवते, एकेका दिवसाचं बाळ मी सांभाळते. असहाय्य स्थितीत जन्माला आलेली बाळं आम्ही सांभाळतो, असंही म्हणतात.\n\nसुरवसे सांगतात, \"अपर्णाताई या उत्तम नाटककार आहेत. त्यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यात त्यांनी पारधी समाजातल्या अनाथ मुलांसाठी भारतमाता आश्रमशाळा सुरू केली आहे.\"\n\nपुढे ते सांगतात, \"ग्रामीण महाराष्ट्रात त्यांच्या व्याख्यानांना प्रचंड मागणी असते. तीन-तीन वर्षं त्यांच्या व्याख्यानांची तारीख मिळण्यासाठी वाट पाहावी लागते.\"\n\nआता पाहूया रामतीर्थकरांच्या व्याख्यानांमध्ये महिलांविषयी काय असतं ते. \n\nरामतीर्थकरांच्या व्याख्यानात महिलांविषयी काय?\n\n1.बाईनं उंबरा ओलांडायचा नसतो, कारण उंबरा म्हणजे मर्यादा, असं रामतीर्थकर एका व्याख्यानात म्हणतात. \n\nत्या सांगतात, \"कुटुंबात यशस्वी व्हायचं असेल तर मुलींकडे शिक्षणाशिवाय 5 गुण असले पाहिजेत, असं मला आईनं सांगितलं. आई म्हणाली तू आमच्या दोघांची मुलगी आहेस, श्वास आहेस, चार भींतीचा विश्वास आहे, उंबऱ्याची मर्यादा आहेस आणि तू माझ्या घराची प्रतिष्ठा आहेस. त्यामुळे तू चांगली मुलगी असली पाहिजे. उंबऱ्याची मर्यादा असते मुलगी. बाईनं उंबरा ओलंडायचा नसतो. उंबरा म्हणजे मर्यादा.\"\n\n2.भारतीय स्त्री नुसत्या शिक्षणामुळे यशस्वी होऊ शकत नाही, असं रामतीर्थकरांना वाटतं. \n\nत्या विचारतात, \"काय करशील मुली शिक्षण घेऊन? फारफार तर नोकरी लागेल, दागिने घेशील, नवऱ्याला घर बांधायला मदत करशील. पण एक भारतीय स्त्री नुसत्या शिक्षणामुळे कधीच यशस्वी होऊ शकत नाही. इंजिनियर झालेल्या मुलीचं घर 5 दिवस टिकत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत. भारतीय स्त्री कुटुंब व्यवस्थेचा पाया आहे, त्यामुळे ती शिक्षणामुळे आर्थिक स्वावलंबी होते. पण यशस्वी कधीच होत नाही.\"\n\n3. महिलांनी काहीही केलं तरी चालेल, पण त्यांना स्वयंपाक यायलाच हवा, असा रामतीर्थकरांचा आग्रह आहे.\n\nएका ठिकाणी त्या म्हणतात, \"पोरींनो डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षक व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठंपण जा, पण पोरींना भाकरी करता आलीच पाहीजे. हा पोरींमधला सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे.\" \n\nपुढे बोलताना त्या शिकलेल्या पुरुषांना लग्नाविषयी एक सल्ला देतात, \"शिकलेल्या पुरुषांनो शिकलेली बायको घरात आणायची असेल,..."} {"inputs":"...्यायची नाही. फक्त जेवढा भाग झाकून राहतो म्हणजे छाती, पाठ आणि हात यावरच ओरबाडायची. \n\nपण मी तिला कधीच मारलं नाही. कारण मला वाटायचं स्त्रीवर हात उगारणं चुकीचं आहे. माझ्यावर असेच संस्कार झाले होते. \n\nप्रातिनिधिक चित्र\n\nमी स्वतःला तिच्यापुढे खूप कमी लेखू लागलो. तिला जे हवं ती मिळवायची. \n\nएकदा हॉटेलमध्ये मी स्वतःसाठी वेगळी खोली घ्यायचा प्रयत्नही केला. मात्र, मला त्यांची भाषा येत नव्हती आणि त्यामुळे मला काय हवंय हे त्यांना कळलंच नाही आणि मला तिच्या जाळ्यात अडकून पडल्यासारखं वाटलं. \n\nमला ऑफिसवरून हॉटेलव... उर्वरित लेख लिहा:","targets":"फ्लॅट भाड्याने घेतला होता. घरात दोन बाथरूम होते. पण मुख्य मोठं बाथरूम वापरायची मला परवानगी नव्हती. मला कायम गेस्ट बाथरूम वापरावं लागायचं. रोज सकाळी जाग येऊनही मी उठू शकत नव्हतो. कारण ती 9-10 वाजेपर्यंत झोपायची आणि मी उठलो तर तिची झोपमोड व्हायची. \n\nवेगवेगळ्या खोल्यांमध्ये झोपायचं, असा नियम तिनेच केला आणि मला जी खोली दिली तिला लॉक नव्हतं. म्हणजे मला अजिबात प्रायव्हसी नव्हती. \n\nमाझ्या हातून काही चूक झाली की ती मला खूप ओरडायची. मारायची. हे नित्याचंच होतं. \n\nकाहीही घडलं की त्याचा दोष ती मला द्यायची. ती कायम मला तिच्या जोडीदाराकडून असलेल्या अपेक्षा सांगायची. त्याने काय करावं आणि काय करू नये. मी तिच्यापुढे काहीच करू शकत नव्हतो. ती चिडू नये, म्हणून ती म्हणेल ते करायचो. पण मला त्याचा खूप त्रास व्हायचा आणि मी ढसाढसा रडायचो.\n\nएक दिवस असचं पायऱ्या उतरून मी कारमध्ये जाऊन बसलो आणि खूप रडलो. त्या दिवशी ती माझ्या मागे आली. तिने मला रडताना बघितलं. मी घरात आल्यावर ती म्हणाली तिला तिच्या वागण्याचा पश्चाताप आहे. पण तो तिचा स्वभाव आहे. तिला स्वतःवर ताबा ठेवता येत नाही. \n\nमात्र, तिने माफी मागूनही काहीच उपयोग झाला नाही. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा सगळं पहिल्यासारखंच सुरू झालं. \n\nमीही परफेक्ट नव्हतो. हा सगळा त्रास टाळण्यासाठी मी दिवसातून 10, 12 तर कधीकधी 14 तास काम करू लागलो. विकेंडला, सुट्ट्यांमध्येही मी ऑफिसला जायचो. दुःख, वेदना, त्रास विसरण्यासाठी काही जण दारूच्या आहारी जातात तर काही जण कामात स्वतःला गुंतवून घेतात. \n\nहिंसाचाराला बळी पडणारे छळ करणाऱ्यांना सोडत का नाहीत?\n\nयुक्रेनच्या नॅशनल हॉटलाईन विभाग प्रमुख अॅलिओना क्रिव्ह्युलियॅक आणि लैंगिक हिसाचाराला प्रतिबंध आणि प्रतिरोधाचं काम करणाऱ्या यूएन पॉप्युलेशन फंडच्या सल्लागार ऑलेना कोचेमायरोव्हस्का यांनी ही काही कारणं दिलेली आहेत. \n\n'मी बोलता झालो'\n\nजेव्हा तुम्ही अशा एखाद्या परिस्थितीत असता तेव्हा काय घडतंय तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच दिसत नाही. तुम्हाला कुणाचं म्हणणंही ऐकू येत नाही. यातून बाहेर पडता येईल, असा विचारही मनात येत नाही. नैराश्य येतं.\n\nजे मला करायचं नव्हतं तेही मी करायचो कारण मला त्याची सवय झाली होती. मला कायम वाटायचं की मी कुणाचं तरी देणं लागतो. मी स्वतःचा विचार कधी केलाच नाही. माझ्या आजीचं, माझ्या आई-वडिलांचं. नात्यासाठी तुम्ही त्याग..."} {"inputs":"...्यायाधीश जे. टी. उत्पत यांनी अमित शाह यांना समन्स बजावलं. शाह यांनी सुनावणीला उपस्थित राहण्यापासून सूट मागितली. पण न्या. उत्पत यांनी अशी परवानगी दिली नाही.\n\nत्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही त्यांची 26 जून 2014ला त्यांची बदली झाली. आणि सोहराबुद्दीन प्रकरण न्या. लोया यांना सोपवण्यात आलं.\n\nत्यांच्यासमोरही अमित शाह उपस्थित झाले नाहीत. त्यानंतर लोया यांचा 1 डिसेंबर 2014 रोजी त्यांचा नागपुरात मृत्यू झाला. \n\nन्या. लोया यांच्यानंतर एम. बी. गोसावी यांच्या चौकशी समितीनं आरोपांना नामंजूर केलं आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"नाही. यात काहीतरी गडबड आहे. त्यांचे कुटुंबीय दबावाखाली होते आणि ते बोलायला तयार नव्हते. मासिकात जो लेख आला आहे, त्यामुळे ही शंका उपस्थित होतेच. तीन वर्षांनंतर या मुद्दयावर का बोलू नये?\"\n\nदोन पत्रं, दोन दावे \n\n'द कॅरव्हान'चे राजकीय संपादक हरतोष सिंग बाल यांनी अनुज लोया यांची दोन पत्र ट्वीट केली आहेत. पहिलं पत्र अनुज लोया यांनी वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी करणारं होतं.\n\nतर दुसर पत्र 'द कॅरव्हान'चं वृत्त प्रकाशित झाल्यानंतरचं आहे. वडिलांच्या मृत्यूबाबत त्यांना कसलीही शंका नाही, असा या पत्राचा आशय आहे. \n\n'द कॅरव्हान' च्या मते ही दोन्ही पत्रं अनुज यांच्या जवळच्या मित्रानं पाठवली होती. \n\nहरतोष बाल यांनी अनुज लोया यांच्या पत्रकार परिषदेनंतर ट्वीट करून काही प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\n\"अनुज यांनी पहिल्या चिठ्ठीचा इन्कार केलेला नाही आणि कुटुंबानं जे स्पष्टीकरण दिलं आहे त्याचा कोणताही व्हीडिओ नाही. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर कोणाचंच नुकसान होणार नाही. उलट संशयाचं धुकं दूर होईल,\" असं ते म्हणाले आहेत. \n\nलोया यांचा मृत्यू आणि सर्वोच्च न्यायालय\n\nन्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी बॉम्बे लॉयर्स असोसिएशननं 4 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याच दरम्यान काँग्रेसचे नेते तहसीन पुनावाला यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.\n\nजेव्हा सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायमूर्तींनी 12 जानेवारीला पत्रकार परिषद घेतली तेव्हा ज्या संवेदनशील खटल्याबद्दल ते बोलत आहेत, तो खटला म्हणजे 'न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूचा आहे का?' या प्रश्नावर न्या. गोगोई यांनी होकारार्थी उत्तर दिलं.\n\nन्या. लोया यांच्या मृत्यूवर महाराष्ट्राचे पत्रकार बंधुराज लोणे यांनी एक याचिका दाखल केली आहे. या दोघांनी मिळून हे प्रकरण न्यायालयात नेलं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यायाधीशांनी म्हटलं. या प्रकरणाची 'निष्पक्षपणे तपासणी झाली नाही आणि खटलाही योग्य रीतीने चालवण्यात आलेला नाही' असं कोर्टाने म्हटलं. यादरम्यान आरोपींच्या हक्कांचंही उल्लंघन झाल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं. \n\n75 पानाच्या या निकालपत्रात न्यायाधीशांनी म्हटलंय, \"पोलीस आणि फिर्यादी पक्षाच्या वागण्याचा आम्ही निषेध करतो. खरे दोषी यामुळे निसटून गेले.\"\n\nया लोकांनी केलेल्या याचिका फेटाळल्याच्या दशकभरानंतर त्याच सुप्रीम कोर्टाने त्यांना आरोपमुक्त केलं. \n\nराजू शिंदे 15 वर्षांचे असताना त्यांना वीजेचा धक्का लागला... उर्वरित लेख लिहा:","targets":"कोणत्याही मोबदल्यामुळे भरून येणार नसल्याचं हे सगळे सांगतात. \n\n2008मध्ये बापू अप्पांचा 15 वर्षांचा मुलगा राजू, विजेचा झटका लागून गेला. खड्डा खणण्यासाठी तो वापरत असलेल्या कुदळीचा स्पर्श विजेच्या जिवंत तारेला झाला. \"तो आमच्या कुटुंबात सर्वांत जास्त हुशार होता. मी जर तुरुंगात नसतो, तर तो असा रस्त्यात काम करत नसता.\"\n\nबापू अप्पा आणि त्यांचा भाऊ राजा अप्पा तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना त्यांचं कुटुंब रस्त्यावर आल्याचं समजलं. त्यांचं कुटुंब उघड्यावर एका झाडाखाली झोपतं आणि एका रिकाम्या सरकारी बिल्डिंगमध्ये रहातं. वडिलांचं स्वागत करण्यासाठी मुलांनी एक पत्र्याची झोपडी उभारली होती. \n\n\"आता आम्ही मुक्त आहोत पण बेघर आहोत,\" राजा अप्पा सांगतात.\n\nअटक होण्याच्या तीन महिन्यांपूर्वीच राजू शिंदेंचं लग्न झालं होतं. 12 वर्षांपूर्वी त्यांची बायको त्यांना न सांगता सोडून दुसऱ्याबरोबर गेली. \"दुसऱ्या पुरुषासोबत जाण्याच्या 12 दिवसांपूर्वी ती मला तुरुंगात भेटायला आली होती. सोडून जात असल्याचं तिने मला सांगितलं नाही. कदाचित तिच्यावर तिच्या कुटुंबाचं दडपण असेल,\" ते सांगतात. त्यांनी नुकतंच पुन्हा लग्न केलं. \n\nआपल्या मुलाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याचं ऐकल्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने या सहा जणांपैकी दोघांच्या पालकांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचं निधन झालं. \n\nउघड्यावर आलेली ही कुटुंब नागपूरला तुरुंगात भेटीसाठी जाताना अनेकदा विनातिकीट प्रवास करायची. \"आम्हाला तिकीट तपासनिसाने पकडलंच तर आम्ही त्यांना सांगायचो की आमचे नवरे तुरुंगात आहेत, आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे पैसे नाही. कधीकधी ते आम्हाला ट्रेनमधून उतरवून देत, कधी आमच्यावर दया दाखवत. तुम्ही गरीब असलात की तुमचा काहीच मान राहत नाही.\" राणी शिंदे सांगतात. \n\n\"आमच्याकडून सारं काही ओरबाडून घेण्यात आलं. आमची आयुष्यं, रोजीरोटी. आम्ही न केलेल्या गोष्टीमुळे आमचं सारं काही गेलं. \" राजू शिंदे म्हणतात.\n\nसुरेश शिंदे\n\n5 जून 2003च्या रात्री नाशिकमध्ये पेरूच्या बागेमधल्य एका झोपडीमध्ये एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा खून झाला. या प्रकरणी या सहा जणांना दोषी ठरवण्यात आलं. शिंदेंच्या तेव्हाच्या घरापासून नाशिक 300 किलोमीटर्सपेक्षा जास्त दूर आहे.\n\nया कुटुंबातले दोघे - एक पुरुष आणि त्याची आई या हल्ल्यातून बचावले. सुरे, कोयते आणि काठ्या घेतलेले सात-आठ पुरुष झोपडीत शिरल्याचं या दोघांनी पोलिसांना सांगितलं...."} {"inputs":"...्यायालयानं सांगितलं आहे. \n\n निर्णय ऐतिहासिक आहे, पण त्यानं नेपाळची अस्थिरता संपली आणि सारं सुरळीत झालं असं म्हणणं असमंजसपणाचं ठरेल. आता काही तांत्रिक पेच आहेतच. म्हणजे जर अविश्वासदर्शक ठरावावर मतदान झालं तर ओलींचं सरकार टिकेल का? ते पडलं तर पुढे काय?\n\nसत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीचा 'प्रचंड' गट आणि विरोधी पक्ष नेपाळी कॉंग्रेस एकत्र येऊन नवं सरकार स्थापन करतील का? की नेपाळची वाटचाल निवडणुकांकडेच होईल? की आणीबाणी? हे प्रश्न गंभीर आहेत, पण तरीही तात्कालिक परिस्थितीशी संबंधित आहेत.\n\n नेपाळचा मुख्य संघ... उर्वरित लेख लिहा:","targets":"दशकात घटनेनं इथं पंचायत राज पद्धतीही आणली गेली.\n\n1990 मध्ये जे राजकीय आंदोलन झालं, ज्याला इथं 'पहिलं जनआंदोलन' असं म्हणणात, त्यानं मात्र ब-याचशा गोष्टी आमूलाग्र बदलल्या. नवी घटना आली आणि नेपाळमध्ये बहुपक्षीय संसदीय पद्धतही लागू झाली. पण या घटनेनं राजेशाही मात्र आहे तशी ठेवली. तिला 'कॉस्टिट्यूशनल मोनार्की' म्हणजे 'घटनात्मक राजेशाही' असं म्हणतात. पंतप्रधान लोकांमधून निवडून येऊ लागले. लोकशाहीचा रेटा हळूहळू वाढत होता. 2006 साल हे नेपाळसाठी क्रांतिकारक साल ठरलं. त्यावर्षी झालेल्या 'दुस-या जनआंदोलनानं' राजेशाही संपवली. \n\nपण तिथं पोहोचपर्यंतच्या काही काळ अगोदर महत्वाच्या घटना घडल्या होत्या. 1 जून 2001 साली राजप्रासादात झालेल्या राजघराण्याच्या भयावह हत्याकांडानंतर नाजूक झाली. नेपाळी मनासाठी तो प्रचंड धक्का होता. ग्यानेंद्र सत्तेवर आले, पण लोकांचा घडलेल्या घटनांवर, दिलेल्या कारणांवर विश्वास बसला नाही आणि आजही बसत नाही.\n\nराजेशाही जाण्याची मानसिकता तयार होऊ लागली. दुसरीकडे, 90 च्या दशकात प्रचंड यांच्या नेतृत्वाखाली नेपाळमध्ये माओवादी चळवळ फोफावली. नेपाळच्या इतिहासातला हा काळ रक्तलांछित आहे. ग्रामीण भागामध्ये या चळवळीनं जवळपास सगळा ताबा घेतला होता. तेही राजसत्तेच्या विरोधात होते. 2006 जसजसं जवळ आलं, लोकशाहीची इच्छा जशी गडद होत गेली, तसंतसं माओवादीही मुख्य राजकारणाच्या प्रवाहात आले. 2005 मध्ये राजे ग्यानेंद्र यांनी तत्कालिन सरकार बरखास्त करुन सत्ता आपल्या ताब्यात घेतली आणि ते निर्णायक वळण ठरलं. \n\nबोलणी होऊन नेपाळच्या मुख्य राजकीय पक्षांमध्ये आणि माओवादी संघटनेमध्ये समेट झाला, शस्त्रसंधी झाली आणि त्यानंतर संसद पुनर्स्थापना आणि लोकशाहीसाठी जेव्हा सारे राजकीय पक्ष रस्त्यावर आले. नागरिकांचं आंदोलनही सुरु होतं. त्यालाच दुसरं जनआंदोलन म्हणतात. 2008 मध्ये जेव्हा नेपाळमध्ये निवडणुका झाल्या, त्यानंतर संविधान सभा अस्तित्वात आली, तेव्हा नेपाळ धर्मनिरपेक्ष लोकशाही झाली होती. राजा गेला होता आणि त्याचं हिंदू साम्राज्यही गेलं होतं. \n\nराजकीय अस्थिरतेचं दशक \n\nदोन्ही मार्गांनी, संसदीय आंदोलनाच्या आणि हिंसेवर आधारित माओवादी आंदोलनानं, मोठ्या संघर्षानंतर नेपाळनं राजेशाही बाजूला सारली. एवढी वर्षं एकमात्र हिंदू राष्ट्र असलेला त्याचा दर्जाही हटवला आणि ते धर्मनिरपेक्ष संघराज्य बनले. पण यानं नेपाळची राजकीय अस्थिरता संपली का? \n\nकोणत्याही संसदीय..."} {"inputs":"...्यायालयाने सीबीआयला या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले आहे. तसंच पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल करणंही योग्यच असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.\n\nया प्रकरणाचा मुंबई पोलीस तपास करत होते. मात्र, सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर बिहार पोलिसांनी केंद्र सरकारकडे विनंती करत सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. याचा विरोध करणारी याचिका रिया चक्रवर्तीने दाखल केली होती. \n\n11 ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवत या प्रकरणातल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा घेतली नाही. रियाने कधीच फोनवरून किंवा इतर कोणत्या माध्यमांतून त्यांच्याशी संपर्क साधला नाही किंवा बोलली नाही. तर अभिनेता डिनो मोरियाला रिया ओळखत असून इंडस्ट्रीतील एक कलाकार म्हणून काही कार्यक्रमांमध्ये दोघांची भेट झाली होती.'\n\nसुशांतच्या कुटुंबीयांनी रियावर पैसे उकळल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी ईडी रिया व तिच्या कुटुंबीयांची चौकशी करत आहे. \n\nयाविषयी तिच्या वकिलांनी पुढे म्हटलं, \"रियाला मुंबई पोलीस व ईडीने समन्स बजावले होते. तिला बोलावण्यात आलेल्या सर्व तारखांना ती चौकशीसाठी उपस्थित होती. मुंबई पोलीस व ईडीने रिया आणि सुशांत यांच्यातील नातं आणि तिच्या आर्थिक गोष्टींबाबत कसून चौकशी केली. \n\n\"याप्रकरणी मुंबई पोलीस आणि ईडीने रियाचा फोन, लॅपटॉप आणि तिचा डीएनएसुद्धा घेतला आहे. यासोबतच तिचे बँक स्टेटमेंट्स, इन्कम टॅक्स रिटर्न्स, सीसीटीव्ही फुटेज, सीडीआर आणि इलेक्ट्रॉनिक डेटा मुंबई पोलीस व ईडीने घेतले आहेत. पोलिसांच्या तपासाचा अहवाल सुप्रीम कोर्टाला सुपुर्द करण्यात आला आहे. \n\nडिसेंबर 2019 मध्ये रिया सुशांतच्या घरी राहायला गेली असंही त्यांनी त्यात स्पष्ट केलं. एप्रिल 2019 मध्ये एका पार्टीला रिया व सुशांतने हजेरी लावली होती. त्यानंतर ते दोघं डेट करू लागले. \n\nसुशांतच्या वांद्रे इथल्या राहत्या घरी रिया डिसेंबरमध्ये शिफ्ट झाली आणि 8 जून 2020 पर्यंत रिया व सुशांत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. 8 जून रोजी रियाने सुशांतचं घर सोडलं. 14 जून रोजी राहत्या घरी सुशांतचा मृतदेह आढळला होता.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यारोप झाले. \n\nसीबीआय चौकशीची मागणी जोर धरू लागली\n\nमुंबई पोलिसांच्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागलं. मुंबई पोलीस गुन्हा दाखल का करत नाहीत? प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत असे आरोप झाले. गुन्हा दाखल करण्यासाठी टाळाटाळ का केली जात आहे. \n\nसोशल मीडियावर CBI चौकशीसाठी कॅम्पेन सुरू झालं. तिकडे बिहारच्या राजकारण्यांनी सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरली. \n\nसुशांत सिंह राजपूत\n\nऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला बिहार सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या गुन्ह्याची चौकशी CBI ला हस्तांतरीत करण्याचा निर्णय घे... उर्वरित लेख लिहा:","targets":"िभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, \"सुशांतचा मृत्यू गळफास लावल्यामुळे झाला. हे प्रकरण आत्महत्येचं आहे. सुशांतच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती.\"\n\nत्यानंतर भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून सुशांत प्रकरणी चौकशीच काय झालं असा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर देताना सीबीआयने डिसेंबर महिन्यात 'या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. सर्व पैलू तपासून पाहिले जात आहेत.' असं उत्तर दिलं होतं.\n\nसीबीआयने सुशांत प्रकरणाचा तपास हाती घेऊन फेब्रुवारी महिन्यात सहा महिने पूर्ण होतील. पण, अद्यापही सीबीआयने या प्रकरणाची अधिकृत भूमिका मांडलेली नाही.\n\nकाही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सीबीआयने चौकशी अहवाल तात्काळ दिला पाहिजे असं वक्तव्य केलं होतं.\n\nईडीच्या चौकशीत काय निष्पन्न झालं?\n\nसुशातच्या कुटुंबीयांनी रियाने 15 कोटी रूपयांची हेरफेर केल्याचा आरोप केला होता. \n\nअंमलबजावणी संचलनालयाने या प्रकरणी PMLA अंतर्गत तपास सुरू केला. सुशांतच्या पैशांचा अपहार झाला का याची चौकशी केली जात होती.\n\nसुशांत सिंह राजपूत\n\n7 ऑगस्टला ईडीने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं. सुशांतचे आर्थिक व्यवहार, इनव्हेस्टमेंट यांच्याबद्दल रियाकडून माहिती घेण्यात आली. रियाची मॅनेजर, सुशांतचा माजी हाऊस मॅनेजरची चौकशी करण्यात आली.\n\nमहिनाभराच्या चौकशीनंतर, 'रियाविरोधात मनी लॉन्डरिंगचा पुरावा मिळाला नाही. रिया सुशांतच्या पैशांची हेराफेरी करत असल्याचा पुरावा नसल्याची माहिती,' ईडीच्या सूत्रांनी दिली.\n\nसुशांतच्या अकाउंटमधून रिया किंवा तिच्या कुटुंबीयांच्या अकाउंटमध्ये पैशांचा व्यवहार झाला नसल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.\n\nअंमलबजावणी संचलनालनालयाने मात्र या वृत्ताला अद्यापही अधिकृत दुजोरा दिलेला नाही.\n\nकुठपर्यंत आली नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोची चौकशी?\n\nपीटीआयच्या माहितीनुसार, \"ईडीने चौकशी दरम्यान रियाचे दोन फोन क्लोन केले होते. ज्यात ड्रग्जची खरेदी आणि सेवन याबाबत माहिती मिळाली होती. ईडीच्या रिपोर्टनंतर सुशांत मृत्यू प्रकरणी ड्रग्ज सेवनाच्या दिशेने नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने तपास हाती घेतला.\"\n\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने रिया चक्रवर्तीला चौकशीसाठी बोलावलं. दोन दिवसांच्या चौकशीनंतर रियाला 8 सप्टेंबरला अटक करण्यात आली.\n\nसुशांत सिंह राजपूत\n\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोचे उपसंचालक..."} {"inputs":"...्याला अधिकार असल्याचं म्हटलं. \n\nकोर्टाच्या निकालानंतर रवीने शाळा सोडल्याचा दाखला, (School Leaving Certificate), जन्म प्रमाणपत्र, राष्ट्रीय ओळख पत्र आणि बँकेच्या कार्डावरचं आपलं नाव बदललं. यानंतर त्याने 'No Caste, No Religion, No God' प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तहसील कार्यालयात अर्ज केला. त्याला ते मिळालं देखील.\n\nमात्र, ही बातमी प्रसार माध्यमांमध्ये येताच 'आपण आपलं कार्यक्षेत्र ओलांडल्याची' जाणीव स्थानिक प्रशासनाला झाली. ईश्वर आहे की नाही, हे सांगण्याचा अधिकार आपल्याला नाही, असं म्हणत तहसील कार्यालय... उर्वरित लेख लिहा:","targets":"ण करणारे माझे आजोबा मला सांगायचे की माझ्यावर कुठलंही संकट आलं तर कृष्ण माझ्या रक्षणासाठी धावून येईल.\"\n\n\"मात्र मी जसजसा मोठा होत गेलो माझ्या लक्षात यायला लागलं की राजकारणी आणि धार्मिक नेते लोकांना मूर्ख बनवण्यासाठी, त्यांच्या दुबळेपणाचा फायदा घेण्यासाठी धर्म आणि जातीचा वापर करतात.\"\n\nगेल्या 20 वर्षात आपण मंदिरात गेलो नसल्याचं रवीने सांगितलं. मंदिर, मशीद आणि इतर धार्मिक स्थळांवर पैसे खर्च करण्याऐवजी शाळा आणि हॉस्पिटल बांधण्यावर खर्च करावे, असा सल्लाही तो देतो. \n\n\"नास्तिक असल्यामुळे शाळा, महाविद्यालयामध्ये मला त्रास दिला जायचा. नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं होतं. मित्र आणि आप्तेष्टांनीही आपल्याला दूर सारलं. शेजारी-पाजारी वेडा म्हणायचे\", असं रवी सांगतो. \n\nरवीला धार्मिक विधीनुसार लग्न करायचं नाही तर रजिस्टर मॅरेज करायचंय. मात्र, आपण नास्तिक असल्याचं उघडपणे सांगत असल्याने कुणी आपल्याला मुलगी द्यायला तयार नाही आणि म्हणून आजवर लग्नही झालं नसल्याचं तो म्हणतो.\n\nसुरुवातीला त्याचं नास्तिक असणं त्याच्या पालकांनाही पटलं नव्हतं. रवीचे वडील इंदर कुमार एका फॅक्टरीमध्ये सुतारकाम करतात. आपल्या मुलाला कुणी नास्तिक म्हटल्यावर वाईट वाटायचं, अपमानित झाल्यासारखं वाटायचं, असं ते सांगतात. ते सांगत होते, \"एकदा तर मी इतका उद्विग्न झालो की घर सोडून निघून गेलो. माझ्या मनात आत्महत्येचा विचार घोळत होता. मात्र, नंतर मी विचार बदलला आणि घरी परतलो.\"\n\nमात्र, आज ते स्वतःही नास्तिक आहेत. ते म्हणतात, \"मलाही त्याचं म्हणणं पटलं. आता आम्ही घरी कुठलाच धार्मिक विधी करत नाही. देवळात जाणंही बंद केलं आहे.\" \n\nगेल्या दोन वर्षांपासून अधिकृतपणे नास्तिक होण्यासाठी रवीने जे प्रयत्न चालवले आहेत, त्यामुळे प्रसार माध्यमांचंही लक्ष वेधलं गेलं आहे. त्यामुळे रवी एकप्रकारे सेलिब्रिटीच बनला आहे. \n\nतो सांगतो, \"मला दुरून दुरून निमंत्रणं येतात. काहीजण मला भेटायला येतात. ते सांगतात की तेसुद्धा निरीश्वरवादी आहेत. तर काहींना माझ्यासारखंच त्यांच्याही नावात नास्तिक जोडायचं आहे.\"\n\nजगातल्या अनेक समस्यांचं मूळ धर्मात असल्याचं आपल्याला जाणवल्याचं तो सांगतो. तो म्हणतो, \"भारत आणि पाकिस्तान ही दोन्ही राष्ट्रं आपापसातील संघर्षासाठी धर्माचा वापर करतात. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. लोकं म्हणतात धर्मावर त्यांचा विश्वास आहे. पण ते दिवसातून 24 तास खोटं बोलतात. त्यांच्या मनात..."} {"inputs":"...्याला या काही प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात.\n\nप्राणी कसं किस घेतात?\n\nचिंपांझी आणि बोनोबो हे आपलं जवळचे नातेवाईक किस घेतात. अटलांटा येथील इमोरी विद्यापीठातील वंशशास्त्रज्ञ फ्रांस दे वाल चिंपांझींना भांडणांनतर मिठी मारताना आणि किस घेताना बघितल्याचं सांगतात.\n\nचिंपांझींमध्ये किस हा सलोखा ठेवण्याचा मार्ग आहे. मादीपेक्षा नरांमध्ये किस घेण्याचं प्रमाण जास्त आहे, असं दिसून आलं आहे. म्हणजेच वेगळ्या शब्दांत सांगायचं झालं तर किस रोमँटिक नाही. \n\nभांडणं झाल्यानंतर चिंपाझी मिठी मारतात आणि किस करतात.\n\nत्यांचे च... उर्वरित लेख लिहा:","targets":"रावाटे हे फेरोमोन्स सोडतात. म्हणून त्यांच्या मूत्राला जास्त गंध असतो. असं वाल्डोरास्की सांगतात, \"त्यामुळे वातावरणात समजा मूत्र असेल तर त्यावरून संबंध प्रस्थापित करण्याबाबत अंदाज घेतला जातो.\"\n\nफक्त सस्तन प्राणीच नाही, तर काळ्या कोळ्याचा गंध घेण्याची क्षमता चांगली असते. एक काळा नर कोळीमादी कोळिणीने फेरोमोन्स तयार केले आहेत हे सांगू शकतो. तसंच त्यावरून तिनं नुकतंच काही खाल्लं आहे की नाही हे त्याला कळतं. आपल्याला खाऊन टाकायची नराची भीती कमी होते. त्यामुळे जेव्हा मादीला भूक लागली नसते तेव्हाच, नर तिच्याशी संबंध ठेवतो.\n\nकिसमध्ये नक्की काय महत्त्वाचं? \n\nत्यामुळे मुद्दा असा आहे की एखादा प्राणी संबंध ठेवण्यासाठी योग्य आहे की नाही, याचा अंदाज घेण्यासाठी त्यांना जवळ येण्याची गरज नसते.\n\nत्याचवेळी माणसांनासुद्धा गंधाची उत्तम जाण असते. त्यामुळे एकमेकांच्या जवळ येण्याचा फायदा होतो. गंधामुळे एकमेकांची तंदुरुस्ती जोखता येते पण अभ्यासाअंती असं लक्षात आलं आहे की जोडीदाराच्या निवडीसाठीसुद्धा गंध फायदेशीर ठरतो.\n\n1995 साली प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार उंदरांसारखंच स्त्रियांनासुद्धा जनुकीयदृष्ट्या वेगळे असलेल्या पुरुषांचा सुगंध त्यांना जास्त भावतो. हे चांगलं आहे, कारण वेगळे जनुक असलेल्या पुरुषांशी संबंध ठेवल्यामुळे आरोग्यदायी मुल जन्माला येण्याची शक्यता वाढते.\n\nमादी चांगल्या नराचा गंध घेऊ शकते.\n\nआपल्या जोडीदारांचा अंदाज घेण्यासाठी किस हा एक उत्तम मार्ग आहे. \n\n2013 साली व्लोडारस्की यांनी किसच्या प्राधान्यक्रमाचा सविस्तर अभ्यास केला. किस करताना सर्वांत महत्त्वाचं काय असतं हे त्यांनी शेकडो जणांना विचारलं. त्यांनी गंधाचा कसा अभ्यास केला आणि स्त्रिया जेव्हा सगळ्यात प्रजननक्षम असतात तेव्हा गंधाचं काय महत्त्व असतं हे त्यांनी सांगितलं आहे.\n\nत्यामुळे असं लक्षात आलं आहे की नर रानडुक्करसुद्धा एक प्रकारचं फेरोमोन तयार करतात जे स्त्रियांना आकर्षक वाटतं. हेच रसायन पुरुषांच्या घामात असतं आणि जेव्हा स्त्रिया जेव्हा याच्या संपर्कात येतात तेव्हा त्या थोड्याप्रमाणात उद्दीपित होतात.\n\nव्लोडारस्की यांच्यामते सस्तन प्राणी आपला जोडीदार कसा शोधतात यासंदर्भात फेरमोन्सचं महत्त्व जास्त असतं. माणसांतसुद्धा त्याचे काही अंश दिसतात. \"आपली उत्क्रांती सस्तन प्राण्यांपासून झाली आहे. आपण उत्क्रांतीच्या काळात आणखी काही गोष्टी जोडल्या आहेत,\" असं ते म्हणाले...."} {"inputs":"...्यावर उतरवून सुलेमानी यांना श्रद्धांजली वाहू इच्छितात, असं लिहित डेमोक्रेटिक समर्थकांची टर उडली आहे. \n\nट्रंप यांना मोठ्या प्रमाणात विरोधही होतो आहे.\n\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर महाभियोगाचा खटला सुरू आहे. या महाभियोगाच्या प्रक्रियेवरून अमेरिकी मतदारांचं लक्ष वळवण्यासाठीसुद्धा पश्चिम आशियात सुरू असलेल्या या नाट्याचा वापर केला जाऊ शकतो. ट्रंप यांनी सोमवारी सकाळी जे काही ट्वीट केले, त्यावरून याची कल्पना येते. \n\nएका ट्वीटमध्ये ते म्हणतात, \"मी अत्यंत व्यस्त असताना आपल्या इतिहासातील या स... उर्वरित लेख लिहा:","targets":"षयी चिंता व्यक्त केली आहे. \n\nदरम्यान, न्यूयॉर्क शहराचे माजी महापौर मायकल ब्लूमबर्ग यांनी बर्नी सँडर्स यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ते म्हणतात, \"एका ज्येष्ठ सिनेटरने हल्ल्याला 'हत्या' म्हणणं संतापजनक आहे.\"\n\nते पुढे म्हणतात, \"त्या माणसाचे (सुलेमानी) हात अमेरिकी नागरिकांच्या रक्ताने माखले आहेत. त्या जनरलला ठार करून आपण चूक केली, असं कुणालाही वाटेल, असं मला वाटत नाही.\"\n\nइराणचा मुद्दा पेटला तर इराणविरोधात सैन्य बळाच्या वापराच्या मुद्द्यावरून नेत्यांमध्ये उभी फूट पडू शकते. \n\nबिडेन यांच्यासमोरील आव्हान\n\nहफिंग्टन पोस्टने केलेल्या सर्वेक्षणात सुलेमानीवरील हल्ला डेमोक्रेटिक पक्षनेते आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत असलेले जो बिडेन यांच्यासाठी चांगली बातमी घेऊन आला आहे. इराणविषयक धोरणाबाबत 62% लोकांनी जो बिडेन यांच्यावर विश्वास दाखवला आहे. तर सँडर्स आणि वॉरेन यांच्या इराणविषयक धोरणाला 47% मतदारांनी पसंती दिली आहे. \n\nबिडेन यांना मिळत असलेला प्रतिसाद आश्चर्यकारक नाही. बिडेन यांना परराष्ट्र धोरणाचा मोठा अनुभव आहे. ते आठ वर्षं उपाध्यक्ष होते. तसंच ते सिनेटच्या फॉरेन रिलेशन्स कमिटीचे दीर्घकाळ सदस्य होते. \n\nमात्र, इतका चांगला बॅकरेकॉर्ड असूनही त्याला वादाची पार्श्वभूमी आहे. बिडेन यांनी 2003 च्या इराक युद्धाला पाठिंबा दिला होता. मात्र, या युद्धाची बाजू मांडताना बरेचदा त्यांची वक्तव्यं गोंधळलेली असायची. \n\nशनिवारी लोया प्रांतात एका मतदाराने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना बिडेन म्हणाले होते की त्यांनी इराक युद्धाला परवानगी दिली असली तरी तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी ज्या प्रकारे हा संघर्ष हाताळला, त्याला त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला होता. \n\nइराक युद्ध सुरू होण्याआधी आणि नंतरही बिडेन यांनी युद्धाचं समर्थन केलं होतं. मात्र, 2005 साली त्यांनीच याबद्दल खंतही व्यक्त केली होती. \n\nइराक युद्धाला समर्थन देण्याची आपली कृती योग्य होती, हे सांगण्याचा ते जेवढा प्रयत्न करतील तेवढंच प्रसार माध्यमं त्यातल्या त्रुटी दाखवून देतील. यातून विरोधकांच्या हाती बिडेनविरोधात आयतं कोलीतच मिळणार आहे. \n\nएकंदरीतच अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात सुरू असलेला महाभियोगाचा खटला आणि सुलेमानी यांची हत्या या दोन मुद्द्यांमुळे अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचं वातावरण पेटणार, हे नक्की. अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील..."} {"inputs":"...्यावर ते भाजपला कधीही साथ देऊ शकतात असा आरोप कायम होतो. त्यासाठी पुलोदचं आणि 2014चं उदाहरण दिलं जातं. पवारांच्या या राजकारणाची रोहित यांच्याकडून पुनरावृत्ती होऊ नये. हे लक्षाच घेऊनच त्यांना पुढे जावं लागेल,\" असं भटेवरा सांगतात.\n\nझी 24 तासचे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांना मात्र रोहित यांच्या राजकारणात येण्यामागे शरद पवार यांचंच नेपथ्य असल्याचं वाटतं. \n\nते सांगतात, \"शरद पवारांना त्यांच्या विचारांचा वारसा अजित पवारांमध्ये कधी दिसला नाही ही त्यांची खंत होती, त्यांच्या कृतीतून त्यांना कधी तो दिसला ... उर्वरित लेख लिहा:","targets":"वभूमी \n\nरोहित हे शरद पवार यांचे नातू आहेत. दिनकर म्हणजेच आप्पासाहेब पवार हे शरद पवार यांचे सख्खे भाऊ. त्यांचे पुत्र राजेंद्र. आणि राजेद्र यांचा मुलगा रोहित पवार. \n\nरोहित यांच्या आई सुनंदा पवार या महिलांसाठी बचतगटांची चळवळ चालवतात. त्यांच्या माध्यमातून दरवर्षी पुण्यात भरवली जाणारी भिमथडी जत्रा प्रसिद्ध आहे. गेल्या काही वर्षांपासून या भिमथडीच्या जत्रेच्या संपूर्ण आयोजनाची जबाबदारी रोहित स्वतः साभाळत आहेत. \n\nरोहित यांना एक बहीण आहे. त्यांचं नाव सई नेगी आहे.\n\nरोहित यांचं लग्न पुण्यातले प्रसिद्ध बिल्डर सतिश मगर यांची मुलगी कुंती यांच्याशी झालं आहे. त्यांना आनंदिता आणि शिवांश अशी दोन मुलं आहेत. \n\nरोहित पवार हे बारामती ऍग्रो या कंपनीचे ते सीईओ आहेत. तसंच इंडियन शुगरमिल असोसिएशनचे ते अध्यक्षसुद्धा आहेत. \n\nरोहित यांचं शिक्षण बारामतीमध्येच त्यांच्या आजोबांनी सुरू केलेल्या विद्या प्रतिष्ठान या संस्थेत झालं आहे. त्यानंतर मुंबई विद्यापिठातून त्यांनी बॅचलर ऑफ मॅनेजमेंट ही पदवी घेतली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यावर विरोधी पक्षाकडून दरबारी राजकारणी असल्याची टीका केला जात होती. त्यामुळेच भाजपकडून त्यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण त्यांच्याकडे स्वत:चा हक्काचा असा मतदारसंघ नव्हता. ते कोल्हापूरचे असले तरी तेथे त्यांच्यासाठी सुरक्षित आणि हक्काचा असा मतदारसंघ नव्हता. मध्यंतरी त्यांना राजू शेट्टींनी त्यांना आव्हान दिले होते, की ग्रामीण मतदारसंघात निवडणूक लढवल्यास मी तुमच्याविरोधात निवडणूक लढवणार. पण अर्थातच ही जोखीम चंद्रकांत पाटील पत्करू शकणार नव्हते. त्यामुळेच त्यांच्... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यासाठी जातं. या पाहणी दौऱ्यावरून केंद्र सरकार आपला अहवाल तयार करतं.\n\nराज्य सरकारला आपला अहवाल आणि गोषवारा केंद्र सरकारला पाठवावा लागतो. तो अहवाल पाहाण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री, कृषीमंत्री आणि अर्थमंत्री यांची समिती असते. ही समिती मदत किती द्यायची हे ठरवत असते.\n\nमाजी केंद्रीय गृह सचिव माधव गोडबोले यांनी याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, \"केंद्र सरकारकडून मदतीची वाट न पाहता राज्य सरकारने मदतनिधी जाहीर करायला हवा. नियमानुसार हेच योग्य आहे. केंद्र सरकारचं पथक पाहणी करून अंतिम अहवाल येईपर्यंत... उर्वरित लेख लिहा:","targets":"िधी आधी आला असता तर राज्याला मदत झाली असते. हे दोन महिने वाया गेले नसते,\" अशी टीका माधव गोडबोले यांनी केली आहे.\n\nकोरोना आरोग्य संकटात महाराष्ट्रात सलग सात महिने लॉकडॉऊन होता. यामुळे राज्याचं आर्थिक गणितही कोलमडलं आहे. बाजार ठप्प होते. त्यामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारसमोर आर्थिक मदत उभं करण्याचंही आव्हान आहे.\n\nराज्य सरकारकडे 1 लाख 20 हजार कोटी रूपयांचे कर्ज काढण्याची क्षमता असून आतापर्यंत महाराष्ट्राने केवळ 50 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. अद्याप 70 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची क्षमता राज्य सरकारकडे आहे, असा दावा भाजपने केला आहे. \n\nयाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सांगतात, \"72 हजार कोटी रुपयांचे कर्ज काढण्याची क्षमता राज्याकडे असली तरी भविष्यात एखादं मोठं संकट आलं तर काय करायचं याचाही विचार सरकारला करावा लागतो. शिवाय, क्रेडिट रेटींगवरही याचा परिणाम होऊ शकतो.\"\n\nमदतनिधीवरून राजकारण होतय?\n\nकेंद्रात यूपीएचं सरकार असो वा एनडीएचं राज्यात जर विरोधातला पक्ष सत्तेत असेल तर संघर्ष अटळ असतो हे यापूर्वीही दिसून आलं आहे.\n\nसध्या राज्यातलं ठाकरे सरकार विरुद्ध केंद्रातलं मोदी सरकार आमने-सामने आहेत. कोरोना काळातली मदत असो वा स्थलांतरितांसाठी रेल्वे सुरू करण्याचा निर्णय असो केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सतत मतभेद असल्याचं दिसून आलं आहे.\n\nसोलापूर जिल्ह्यातल्या वाकाव गावातल्या सुभद्रा सदाशिव कोकाटे यांची 5 एकर पेरुची बाग पावसामुळे आडवी झाली आहे.\n\nआताही दुष्काळ निधी जाहीर करण्यावरून राज्यातील महाविकास आघाडीचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपली आहे.\n\nमाधव गोडबोले सांगतात, \"यापूर्वीही 1972चा दुष्काळ असो वा नंतरचा कोरडा दुष्काळ केंद्र आणि राज्यात असा वाद होत होता. पण तो एवढा ताणला जात नव्हता. हल्ली टोकाचा संघर्ष दिसतो. हे अयोग्य आहे. प्रतिस्पर्ध्यांमध्ये काही बाबी स्वाभाविक असल्या तरी बळीराजा महत्त्वाचा घटक आहे. त्याच्यासोबत राजकरण होणं अत्यंत चुकीचे आहे.\"\n\nमाजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही शाब्दिक खडाजंगी सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून भाजपकडून सतत ठाकरे सरकारला लक्ष्य केलं जात आहे. \n\nयाची प्रचिती आता पुन्हा अतिवृष्टी दौऱ्यातही येत आहे. याबाबत हेमंत देसाई सांगितात, \"उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आता वैयक्तिक कटूता निर्माण झाली..."} {"inputs":"...्यासाठी तयार करण्यात आलेलं तंत्र, असं म्हणतात. \n\nप्रॅट सांगतात, \"अशा 99 टक्क्यांहून जास्त धोकादायक लिंक्स या कुठलंही विशेष लक्ष्य ठेवून तयार करण्यात आलेल्या नसतात. त्या खूप सामान्य असतात. फार आक्रमकपणे पसरण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यात कुठल्याही विशेष ट्रिक्स नसतात.\"\n\nसाधे उपाय महत्त्वाचे\n\nप्रॅट सांगतात,\"संगणक हॅक होण्याच्या घटनांपैकी 70% घटना घडतात कारण वापरकर्ता अशा लिंकवर क्लिक करतो ज्यामुळे हॅकर्सना त्याच्या नेटवर्कमध्ये सहज प्रवेश मिळतो.\"\n\nकाम आणि खाजगी वापर यासाठी मोबाईल फोन, लॅपटॉप आणि... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाऱ्या संगणकात बरीच मोठी माहिती, ग्राहकांचा डेटा, आतल्या यंत्रणेचे पासवर्ड आणि बरीच बारिक-सारिक माहिती असू शकते, जी सहज इतरांना उपलब्ध होऊ शकतो.\"\n\nसोप्या शब्दात सांगायचं म्हणजे असा एक संगणकसुद्धा हॅकर्ससाठी अलादिनचा दिवा ठरू शकतो. \"अशा संगणकात एकदा जरी घुसखोरी झाली की तुम्ही सगळं गमावून बसण्याचा धोका असतो.\"\n\nतर आपण PEBKAC आहोत, हे मान्य करता आणि IT विभागावर कामाचा प्रचंड ताण बघता, ऑटोमेटेड सिस्टिम्सची गरज वाढत चालल्याचं सायबर सिक्युरिटी तज्ज्ञांचा म्हणणं आहे.\n\nउदाहरणार्थ, ECS कंपनीत त्यांच्या लाखो संगणकांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्यांना अपडेट ठेवण्यासाठी 1E या सिक्युरिटी फर्मचं टॅकियन टूल तंत्रज्ञान वापरलं जातं. \n\n\"संगणकाच्या सुरक्षेसाठी अशी कुठलीतरी यंत्रणा वापरली नाही तर तुम्हाला काही करण्यासाठी वेळच मिळत नाही,\" असं डॉर्नब्रुक यांचं म्हणणं आहे.\n\nहल्ली सायबर सिक्युरिटी कंपन्या नेटवर्कमध्ये काही विचित्र घडतंय का, हे शोधण्यासाठी फायरवॉलपेक्षा ऑटोमेटेड रिअल टाईम ट्रॅफिक मॉनिटरिंग यंत्रणेला पसंती देत आहेत. \n\nमात्र कामाच्या ठिकाणी आपण PEBKAC सारखं वागलो नाही आणि आपल्या राज्याच्या किल्ल्या अशा सहजपणे हॅकर्सच्या हाती सोपवल्या नाही तर ती मोलाची मदत ठरेल.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्यासाठी पुरेशी जागा असावी, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे. असं असलं तरी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद किंवा खाजगी शाळांमधील चित्र मात्र वेगळंच आहे.\n\n\"शिक्षिकांना जेव्हा प्रशिक्षणासाठी बोलावलं होतं, तेव्हा असं लक्षात आलं की महिला शिक्षिकाच यावर मोकळेपणानं बोलत नाहीत. मासिक पाळीदरम्यान घरात वेगळ बसायचं. शिवाशीव करायची नाही. त्यामुळे महिला शिक्षकांच्या मानसिकतेवर आम्हाला आधी काम करावं लागलं. बहुतांश जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात हीच परिस्थिती होती,\" असं महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या सहाय्यक कार... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाजूच्या खेड्यातून तीन किलोमीटर चालत कोमल रोज शाळेत येते. पाळीच्या काळात तिला आई म्हणायची बाळा शाळेत जाऊ नको. पण मी तिला समजावल्यावरच आता तीच म्हणते असलं काही मानायचं नाही,\" आरती विश्वासानं बोलत होती.\n\nजनजागृती करणाऱ्या संस्था आणि सरकारी उपक्रमांमुळे काही ठिकाणी हे सकारात्मक चित्र पहायला मिळतं. पण मुलींच्या पालकांची यात महत्त्वाची भूमिका आहे असं या क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना वाटतं.\n\n...आणि शाळेत चेंजिंग रूम तयार झाली\n\nबाभळगावच्या जिल्हा परिषद शाळेत या शिक्षिका स्वाती चित्ते 2013 मध्ये मुलींसाठी चेंजिंग रूम तयार केली. कपडे बदलण्यासाठीच्या या खोलीत सुरुवातीला त्या स्वच्छ कापड ठेवायच्या. नंतर त्यांनी स्वखर्चाने सॅनिटरी पॅड्स ठेवायला सुरुवात केली. आता या शाळेतल्या मुली निःसंकोचपणे मासिक पाळीविषयी बोलतात. \n\nबाभळगावच्या शाळेत तयार करण्यात आलेली चेंजींग रुम.\n\nपाच वर्षांपूर्वीचा एक प्रसंग त्यांनी सांगितला. \"एक मुलगी तीन ते चार किलोमीटरवरून शाळेत यायची. तिला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा तिला नेमकं काय होतंय हेच समजत नव्हतं. तिला वाटलं आपल्याला काही लागलेलं नसताना हे डाग कसले आहेत? रक्तस्राव जास्त होत होता.\"\n\n\"मी वर्गात गेले तेव्हा ती मुलगी बेंचवरून उठायला तयार नव्हती. घाबरलेल्या अवस्थेत ती रडायला लागली. मी वर्गातल्या मुलांना बाहेर काढलं. नंतर तिच्याशी संवाद साधला. तिला पाळीविषयी काहीच कल्पना नव्हती किंवा याआधी तिला घरच्यांकडून कल्पनाही देण्यात आलेली नव्हती. माझ्यासाठी हे सगळं हादरवून टाकणारं होतं. आपल्याकडे मासिक पाळी येण्याआधी घरातले काहीच कल्पना देत नाहीत,\" स्वाती चित्ते सांगत होत्या.\n\n\"आजही मुलींना ग्रामीण भागात या पाच दिवसांमध्ये मुलींना शाळेत जाऊ दिल जात नाही. 70 टक्के मुलींना या काळात घरात वेगळी वागणूक दिली जाते. अंधश्रध्देपोटी हे सगळ घडतंय. त्यावर आम्ही काम करतो. मुलींच्या मनात याबद्दल फार चीड आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो,\" असं छाया काकडे यांनी सांगितलं. छाया काकडे या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात याच विषयावर काम करतात. \n\nसॅनिटरी नॅपकिनसाठी योजना\n\nमहाराष्ट्र सरकारने सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून देण्यासाठी 'अस्मिता' नावाने नवीन उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमावर 'युनिसेफ'चे प्रतिनिधी युसुफ कबीर म्हणतात, \"सॅनिटरी नॅपकीनचा पुरवठा करणं हा एकमेव उपाय नाही. जेव्हा मागणी वाढेल तेव्हा महिला..."} {"inputs":"...्यासाठी पैशाच्या बदल्यात मजुरी ही एकच गोष्ट कशी विकतात याबाबत मार्क्स यांनी विपूल प्रमाणात लेखन केलं. अशी परिस्थिती अनेकदा अव्यवहार्य असते असंही मार्क्स यांचं मत आहे.\"\n\nया परिस्थितीमुळे शोषण होतं आणि दुरावलेपण वाढीला लागतं. त्यामुळे साध्या माणूसकीपासून दुरावल्याची भावना निर्माण होण्यास मदत होते. \n\nआपल्याबरोबर असलेल्या कामगारांसाठी मार्क्सला आणखी बऱ्याच गोष्टी हव्या होत्या. आपण स्वतंत्र, सर्जनशील व्हावं अशी मार्क्स यांची इच्छा होती. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे आपल्या वेळेवर आपलं नियंत्रण हवं असं त... उर्वरित लेख लिहा:","targets":"मांडणाऱ्या विचारवंतांपैकी कार्ल मार्क्स एक होते. \n\nमार्क्सच्या मते कामातलं समाधान हा सगळ्यात महत्त्वाचं आहे.\n\nआपण इतका वेळ कामाच्या ठिकाणी घालवतो त्यामुळे त्यातून आपल्याला काहीतरी आनंद मिळायला हवा असं त्यांचं म्हणणं होतं. \n\nतुम्ही ज्या गोष्टीची निर्मिती केली आहे, त्यातलं सौंदर्य पाहण्यातून आपल्याला कामाचं समाधान मिळू शकतं आणि पर्यायानं त्यातून माणसाला आनंद मिळू शकतो असं मार्क्स यांना वाटत असे. \n\nवेग, वाढलेलं उत्पादन आणि नफा ही भांडवलशाहीची अविभाज्य अंगं आहेत. त्यामुळे एकाच प्रकारच्या कामात तुम्ही निपुण व्हावात असं भांडवलदारांना वाटतं. त्यामुळं काम साचेबद्ध होतं. समजा स्क्रूला आट्या पाडण्याचं काम तुम्ही दिवसातून हजारवेळा केलं आणि अनेक दिवस हेच काम करत राहिलात तर त्या कामातून आनंद शोधणं हे कठीण होऊन जाईल असं मार्क्स म्हणतात. \n\n4) बदलांचे पुरस्कर्ते व्हा\n\nजर आपल्या समाजात काही चुकीचं घडत असेल, काही अन्याय होतोय, असमानता आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आवाज उठवता, आंदोलन करता आणि बदलासाठी प्रयत्न करता. \n\nभांडवलशाही म्हणजे 19 व्या शतकात ब्रिटनमध्ये पिचलेल्या कामगारांसाठी एक प्रकारची बंदीशाळा होती, पण कार्ल मार्क्सचा बदलांवर विश्वास होता. इतरांनी देखील या तत्त्वावर विश्वास ठेवावा असं आग्रह त्यांनी धरला. ही कल्पना पुढे लोकप्रिय झाली.\n\nसमलिंगी लोकांविरुद्ध भेदभाव, वर्णभेद आणि विशिष्ट वर्गाच्या वर्चस्वाच्या विरुद्ध कायदा अशा अनेक गोष्टींविरुद्ध संघटित लढा दिल्यानं अनेक देशांच्या सामाजिक परिस्थितीत मोठे बदल झाले.\n\nसामाजिक बदलात पुढाकार घ्यावा असं मार्क्स यांना वाटतं.\n\nलुईस नेल्सन हे लंडनमधील 'मार्क्सिझम फेस्टिव्हल'चे एक आयोजक आहेत. \"समाजात बदल होण्यासाठी एका क्रांतीची गरज असते. आपण समाज बदलण्यासाठी आंदोलन करतो. त्यामुळेच कामाच्या तासांची संख्या आठवर आणण्यास सामान्य लोकांना यश आलं आहे,\" असं ते सांगतात. \n\nमार्क्स नेहमीच तत्त्वज्ञ म्हणून ओळखले जातात. पण नेल्सन यांना हा मुद्दा फारसा पटत नाही. \"असं म्हटल्यामुळे त्यांनी फक्त तत्त्वज्ञान आणि सिद्धांत लिहिले असं वाटण्याची शक्यता आहे. पण मार्क्स यांच्या कार्याकडे नीट लक्ष दिलं तर असं लक्षात येईल की ते एक कार्यकर्ते होते. त्यांनी 'इंटरनॅशनल वर्किंगमेन असोसिएशनची' स्थापना केली. संप करणाऱ्या गरीब कामगारांच्या बाजूने ते उभे होते.\"\n\n\"त्यांची 'Workers of the world unite ही घोषणा..."} {"inputs":"...्यासाठी मी निश्चित प्रयत्न करणार आहे. माझं देवेंद्र फडणवीसांशीसुद्धा बोलणं असतं. उद्धवजींशीसुद्धा बोलणं असतं. मी नरेंद्र मोदींकडेसुद्धा टाईम घेतला आहे, पण तो टाईम आम्हा सगळ्या खासदारांना मिळाला नाही. पण जिथं समन्वयाची गरज आहे तिथं मी नक्की लक्ष घालेन. पण हा न्यायप्रविष्ट विषय असल्याने आपल्याला टप्प्याटप्प्याने जावं लागणार आहे. त्यात वेगवगेळे मार्ग आहेत. हाच एसीबीसी काही एकमेव मार्ग आहे असं काही नाही. त्याला वेगवेगळे मार्ग आहेत ते आपण टप्प्याने घेऊ. \n\nप्रश्न - तुमचा मोदींशी नेमका काय पत्रव्यवहार... उर्वरित लेख लिहा:","targets":"हे. \n\nप्रश्न - कामावर बोलणं विचारणं योग्यच आहे, पण एखाद्या पक्षाच्या बाजूची भूमिका घेण्यात गैर काय आहे? \n\nउत्तर - ज्यावेळी भूमिका घ्यायची आहे तेव्हा घेतो. जे बरोबर आहे ते बरोबर म्हणतो. जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणतो. आणि छत्रपतींना तो व्हीटोच आहे की आम्हाला आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही वागणार. पण मग त्यावेळी त्यांनी विचार करायला पाहिजे होता की यांना घ्यायचं की नाही घ्यायचं. यांना तो सन्मानपूर्वक करायचं की नाही. इथं त्यांनी सन्मान दिला म्हणून त्यांचे आभारही मानतो. जाहीर आभार मानतो. \n\nप्रश्न - तुम्ही छत्रपतींचा व्हीटो बोलत आहात पण आपण लोकशाहीमध्ये आहोत. आणि तुम्ही लोकशाही नियुक्त खासदार आहात. \n\nउत्तर - नाही लोकशाहीत खासदार असलो तरी मी म्हणत नाही ना की मी संभाजीराजे आहे. लोकच म्हणतात ना संभाजीराजे आहे. युवराज महाराज म्हणतात लोक. का म्हणतात? तो लोकांचा आदर आहे. जो आदर मिळतो तो आम्ही लोकांच्या सेवेसाठी देतो. पण जिथं पार्लमेंटला सपोर्ट करायचा आहे, मी त्यांना सपोर्टच करतो. 102, 103 ला मी त्यांना सपोर्ट केलेलाच आहे. \n\nप्रश्न - तुम्ही निवड़णुकीच्या राजकारणात येणार आहात का?\n\nउत्तर - अजून मला 2 वर्षं आहेत राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचे. 2 वर्षं एन्जॉय करू द्याला ना मला लोकांच्यासाठी. पुढं पाहू. \n\nप्रश्न - छत्रपती घराणी सर्वांची आहेत. पण अलिकडच्या काळात ही घराणी एका विशिष्ट जातीपुरती मर्यादित होताना दिसत आहेत असं नाही का वाटतं? प्रकाश आंबेडकरांनीसुद्धा यावरून टीका केली होती. \n\nउत्तर - साफ चुकीचा प्रश्न आहे. माझ्या भाषणाची सुरुवातच शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींसाठी स्वराज्य कसं आणलं अशी असते. राजर्षी शाहू महारांजी जे माझे पणजोबा आहेत त्यांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आता मला सांगा जर शाहू महाराजाचं धोरण होतं की बहुजन समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे तर आज मराठा समाज त्यात नाहीये. 1967पर्यंत सेंटरमध्ये आरक्षण होतं. आता या गरीब मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका आम्ही नाही घ्यायची का. आणि असं कोण म्हणतंय की मी दुसऱ्या समाजाचं करत नाही. मी जाहीरपणे बोलतो की मी फक्त आरक्षणारपुरता मराठा समाजाबरोबर आहे नंतर परत माझा बहुजन समाजच आहे. धनगर समाजाला जाहीरपणे पाठिंबा देतो. या मिनिटाला मराठा समाजाला माझी गरज आहे म्हणून मी त्यांच्या बरोबर आहे. \n\nप्रश्न - दोन राजे एकत्र का येत नाहीयेत. वारंवार दिसून आलं आहे की तुम्ही..."} {"inputs":"...्यासाठी व्हायचा. व्हीडिओ कॉलिंगची सोय फार नंतर म्हणजे 2006 साली सुरू झाली. \n\nशिवाय, व्हीडिओ कॉल करण्यासाठी महागडी उपकरणं लागायची. आज व्हॉट्सअॅप आणि फेसटाईमच्या माध्यमातून आपण जेवढ्या सहजपणे एकमेकांना व्हीडिओ कॉल करू शकतो, तशी परिस्थिती तेव्हा नव्हती. \n\nवर्क फ्रॉम होम\n\nआज कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केलेला असताना ही ब्रॉडबँड सेवा एखाद्या दूतासारखी आपल्या मदतीला हजर आहे. अनेकांची ऑफिसची कामं घरी बसून होऊ शकतात, ती याच ब्रॉडबँडच्या भरवशावर. \n\nअशा प्रकारे घरी बसून क... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं\n\nमनोरंजनाचा विचार केला तर फ्लॅट-स्क्रीन आलेत. स्टँडर्ड डेफिनेशन जाऊन हाय डेफिनेशन टेक्नॉलॉजी आली. आता तर त्याहीपुढे जात 4K तंत्रज्ञानामुळे उत्तम पिक्चर क्वालिटी मिळते.\n\nआपला टिव्हीसुद्धा इंटरनेटशी जोडला गेला. टीव्हीवर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, हॉटस्टार यासारख्या अनेक स्ट्रीमिंग सर्व्हिसेस मिळू लागल्या. इतकंच नाही तर लहान मुलांसाठीसुद्धा त्यांच्या मनोरंजनापासून ते अभ्यासापर्यंत अनेक गोष्टींसाठी वेगवेगळी अॅप्स थेट टीव्हीशी जोडून बघता येतात.\n\nमात्र 2005 साली हे शक्य होतं का? त्यावेळी फार फार तर एखाद्याच्या घरी व्हीसीआर असायचा आणि एक कॅसेट टाकून शेजारी-पाजाऱ्यांसह सगळे मिळून एखादा सिनेमा बघायचे. \n\nलॉकडाउन सुरू झाल्यापासून गेल्या काही आठवड्यात लंडनमध्ये ’Nextdoor’ सारखे अॅप्सही लोकप्रिय झाले आहेत. शेजारी आणि स्थानिक समुदायासाठी असलेलं हे अॅप कोरोनाच्या काळात लोकांसाठी उपयोगी ठरतंय.\n\nकुणाला कुठल्याही प्रकारची अडचण असेल, मदतीची गरज असेल तर या अॅपवर ते टाकायचं आणि तुमचे शेजारी किंवा स्थानिक लोकांकडून त्यावर उत्तर मिळतं. सामाजिक सद्भावना जोपासण्यास आणि ती अधिक बळकट करण्यातही एका अर्थाने आधुनिक तंत्रज्ञानाचा हातभार लागतोय. \n\nनेटफ्लिक्स\n\nसोशल मीडिया आणि स्मार्टफोनने आयुष्य कसं बदललं आहे, यावर गेली काही वर्ष चिंता व्यक्त होत होती. ऑनलाईन मित्र खरे मित्र नसतात, समोरा-समोर बोलण्यासारखं संवादाचं दुसरं उत्तम साधन नाही आणि दिवसभर स्क्रीनला खिळून बसणं आरोग्याला घातक आहे, असंच सांगितलं जात होतं. \n\nमात्र, कोरोना व्हायरससारख्या महाभयंकर संकटकाळात स्मार्टफोन आणि सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला तर हेच तंत्रज्ञान केवळ उपयुक्तच नाही तर आयुष्य वाचवणारंही ठरू शकतं, यात शंका नाही. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्यू झाला आहे. \n\nभारतात कोरोना साथीविरोधात लढण्यासाठी रुग्णालयांमध्ये बेडची संख्या वाढवण्यात आली, पण आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपेक्षेनुसार नाही. कोरोना रुग्णांची देखभाल करण्यासाठी ही कर्मचाऱ्यांची संख्या तोकडी आहे. \n\nअशा परिस्थितीत हॉस्पिटल्सनी प्रत्येक डॉक्टरला प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिलं. प्लास्टीक सर्जन असो वा ईएनटी स्पेशलिस्ट, किंवा भूलतज्ज्ञ. प्रत्येक प्रकारच्या डॉक्टरला कोव्हिड-19विरुद्ध लढण्यासाठीचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. \n\nपण हेसुद्धा पुरेसं नाही. आपण पूर्णपणे थकलो असल... उर्वरित लेख लिहा:","targets":"डियावरही टाकला होता. \n\nत्यांच्या हाताची रबरी हातमोज्यांमध्ये तासनतास राहिल्यामुळे ही गत झाली होती. \n\nया काळात अनेक कर्मचारी कित्येक महिने आपल्या घरी गेले नाहीत. दिल्लीतील एका डॉक्टरने तर सहा महिन्यांनी आपल्या मुलाची भेट घेतल्याचं मला सांगितलं. \n\nकुटुंब सुरक्षित राहावं यासाठी आरोग्य कर्मचारी रुग्णालयातच राहायचे. काहीजण हॉटेलात राहायचे. \n\nडॉ. कक्कर यांनी सुटी मिळाली त्यादरम्यान त्यांना संसर्ग झालेला होता. त्यामुळे त्यांनी होम-क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला. \n\nनोव्हेंबरअखेरीस दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या प्राची अग्रवाल यांनी कोव्हिड-19 ची नवव्या राऊंडची ड्युटी सुरू केली. \n\nएक राऊंड म्हणजे ICU मध्ये सलग 15 दिवस प्रत्येकी आठ तासांची ड्यूटी. \n\nयानंतर एक आठवडा हॉटेलमध्ये क्वारंटाईन व्हावं लागतं. त्यानंतर प्रत्येक वेळी कामावर परतताना त्यांना चाचणी करून घ्यावी लागते. \n\nडॉ. अग्रवाल यांनी सांगितलं, \"सध्याचं आयुष्य विचित्र आहे. रुग्णांची तपासणी, मृत्यू झालेलं पाहणं, हॉटेलात राहणं, स्वतःला जगापासून वेगळं ठेवणं.\"\n\nदुसऱ्यांचा जीव वाचवणारे डॉक्टर आणि नर्स यांना आपल्या व्यक्तीला गमावल्याचं दुःख करण्यासाठीही वेळ मिळाला नाही. या संसर्गाने अनेकांनी आपल्या निकटवर्तीयांना गमावलं आहे. भारतात कोरोनामुळे तब्बल 660 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश डॉक्टर रुग्णालयांमध्ये काम करत होते. \n\nमुंबईतल्याच एका डॉक्टरांनी मला सांगितलं, \"माझे काही मित्र थकव्याशी संबंधित औषधं घेत आहेत. त्यांना थेरपीही करून घ्यायची आहे.\"\n\n ते सांगतात, \"लोकांना मास्क घालून लग्न-समारंभांमध्ये जाताना पाहून मला राग येतो. साथ संपल्याप्रमाणे सगळे वागत आहेत.\"\n\nवारंवार कोव्हिड योद्धा म्हटल्याचाही काहींना त्रास होत आहे.\n\nडॉ. कक्कर सांगतात, \"आपण त्या काळाच्या पलिकडे गेलो आहोत. मला कुणी हिरो म्हणत असेल तर मी त्यांना थांबवते. आता यामुळे काही होत नाही. प्रोत्साहन देण्याचीही एक सीमा असते.\"\n\nद्वैपायन मुखर्जी मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एक मेडीकल अँथ्रोपोलॉजिस्ट आहेत. त्यांच्या मते, \"थकव्यामुळे भारतीय डॉक्टरांना वेगळ्याच समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांची सहनशक्तीची परीक्षा बघितली जाऊ नये.\"\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक,..."} {"inputs":"...्ये जेव्हा वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते तेव्हा इंजिनिअरिंग, मेडिकल अशा व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या विनानुदानित तत्त्वावर चालणाऱ्या कॉलेजांची संकल्पना सुरू झाली,\" लोणी सांगतात.\n\n\"त्याला पार्श्वभूमी अशी होती की, सरकारी इंजिनिअरिंग वा मेडिकल कॉलेजेस आपल्याकडे हाताच्या बोटावर मोजण्याइतपत होती. त्यामुळे स्पर्धा तीव्र होती. ज्यांच्याकडे गुणवत्ता होती आणि ज्यांच्याकडे पैसे भरण्याचीही क्षमता होती त्यांना इथे शिक्षण घेता यायचं नाही. ते शेजारच्या कर्नाटक राज्यात जायचे. मग आपल्याकडे जर विनाअनुदानित व्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"रवेश घेऊन शकायचा नाही, तो आता सरकारी फी भरून खासगी मेडिकल कॉलेजमध्ये जायला लागला. \n\n\"पुढे या निर्णयाला आव्हान दिलं गेलं आणि सुप्रीम कोर्टाच्या ११ न्यायाधीशांच्या खंडपीठानं ते आव्हान मान्य केलं. त्यानंतर फी ठरवण्याचे सगळे निर्णय संस्थांकडेच गेले. या काळात खासगी कॉलेजेसमधली गुणवत्ता वाढली, मध्यमवर्गाची क्रयशक्तीही वाढली. मग अनेक जण थेट खासगी कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ लागले. त्यामुळेच त्याला तद्दन व्यावसायिक, बटबटीत स्वरूप येत गेलं. हे झालं शिक्षण संस्थाचालकांमुळे झालं, ते पैसे घेतात, नफा कमावतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं ते दोषी आहेतच. पण त्याचबरोबर सरकारी धोरणही याला कारणीभूत आहेत. आज परिस्थिती आहे की सरकारनं जणू उच्चशिक्षणाची सगळी धुरा ही खासगी संस्थांवरच सोपवली आहे.\" \n\nया संदर्भात अ. ल. देशमुख म्हणतात की, \"दोन दृष्टिकोन विचारात घेतले पाहिजेत. आपण सुरू केलेल्या कार्याला अंतिम स्वरूप द्यायचं तर समाजातल्या दोन स्तरांचा अभ्यास करून, ज्या स्तराकडे पैसा आहे तिथून घेऊन, ज्या स्तराकडे पैसा नाही त्यांच्यासाठी वापरणे, हा विचार मला पतंगरावांच्या विचारसरणीमध्ये जाणावला. तीन-चार वर्षांपूर्वी मी जेव्हा 'भारती विद्यापीठा'चा अभ्यास केला होता तेव्हा पाहिलं की आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेला एखादा विद्यार्थी पतंगरावांकडे गेला की, ते स्वत: त्यात लक्ष घालायचे आणि त्याचं शिक्षण करून द्यायचे.\"\n\nपण मग ही सामाजिक भावना कमी होऊन नफ्याकडे लक्ष देणाऱ्या संस्थांचं पेव कसं फुटलं? 'शिक्षणसम्राट' असं बिरुद ज्यांना लावलं जातं अशा विशेषत: राजकारणी व्यक्तींच्या संस्थांचं जाळं महाराष्ट्रात कसं तयार झालं? \n\n \"खासगी शिक्षणसंस्थांचा प्रारंभ पतंगरावांनी केला, त्यांचा प्रसार त्यांनी केला. ते लोकांना दिसायला लागलं. अशा प्रकारचं काम केलं की सामाजिक कार्यही आहे आणि आर्थिक प्राप्तीही आहे. त्यामुळे अनेक राजकारणी अशा कामाकडे ओढले गेले आणि तिथून खासगीकरणाचं पेव फुटलं,\" अ. ल. देशमुख सांगतात.\n\n\"ज्या वेळी एखाद्या गोष्टीचं सार्वत्रिकीकरण होतं, त्यावेळी आपोआप त्याला व्यावसायिक स्वरूप प्राप्त होतं. तसं आज झालं आहे. गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रात एक असा विचार रुजला की शिक्षण हा सर्वांत जास्त आर्थिक फायदा करून देणारा व्यवसाय ठरला. केवळ आर्थिक फायदाच नाही तर आपल्या कुटुंबातल्या सर्वांना या क्षेत्रात आणता येतं, असा दुहेरी फायदा सगळ्यांना दिसू लागला. हळूहळू त्याला..."} {"inputs":"...्ये या सगळ्या गोष्टी येतील. जे कोणी गुंतलेले लोकं आहेत ते नावं सांगतील.\" \n\nमात्र कायदेतज्ज्ञ प्रसाद ढाकेफळकर यांचं म्हणणं आहे की एखादी व्यक्ती प्रभावशाली आहे म्हणून तिची चौकशी झाली पाहिजे याला तसा काही आधार नाही. \n\nबीबीसीशी बोलताना ते म्हणाले की \"आपल्याकडे विविध सरकारच्या कालावधीत वेगवेगळी प्रकरणं समोर आली आहेत. म्हणून मग ज्या पक्षाच्या मंत्र्यांसंबंधी किंवा नेत्यासंबंधी घोटाळा असेल त्या पक्षाच्या पक्षश्रेष्ठीला तर जबाबदार धरता येणार नाही ना? एखाद्या पोलिसाने काही गुन्हा केला तर त्यासाठी प्रभा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं स्थान मानलं जातं. वर्षानुवर्षं ही बँक काँग्रेस आणि कालांतरानं राष्ट्रवादीच्या हातात राहिलेली आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्ये लेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी यांना राजीनामा द्यायला भाग पाडलं, असं अनेक तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खुद्दं सौदी अरेबियाचं हरीरी यांना समर्थन होतं. \n\nलेबनॉनचे पंतप्रधान साद हरीरी दोन आठवड्यांसाठी सौदी अरेबियाला गेलेले असताना अचानक त्यांनी सौदी अरेबियाची राजधानी रियाध येथून टीव्हीवरूनच राजीनामा जाहीर केला. लेबनॉनसोबतच इराण इतरही अनेक देशांमध्ये 'भीती आणि विध्वंस' पसरवत असल्याचे आरोप करत त्यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं. \n\nत्याचवेळी त्यांनी इराणचं समर्थन असणाऱ्या हिजबुल्लाहवरही टीका केल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेश दुसऱ्या देशातल्या बंडखोरीला पाठिंबा देतात.\n\nयाचं स्पष्ट उदाहरण म्हणजे सीरिया. इराण येमेनमधल्या बंडखोर हुथींना बॅलिस्टिक मिसाईल्स देत असल्याचा आरोप सौदी अरेबियाने केला आहे. हे क्षेपणास्त्र सौदीच्या सीमेवर डागण्यात आलं होतं. \n\nआखातातल्या महत्त्वाच्या जलमार्गांवरचं आपलं वर्चस्वंही इराणने दाखवून दिलंय. या जलमार्गांनी सौदी अरेबियाकडून तेलाचा पुरवठा केला जातो. परदेशी ऑईल टँकर्सवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमागे इराणाचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केलाय. पण इराणने हे आरोप फेटाळले आहेत. \n\nइराण आणि सौदी अरेबियात थेट युद्ध होणार का?\n\nइराण आणि सौदी अरेबियात सध्या छुपं युद्ध सुरू आहे. पण सौदी अरेबियाच्या ऑईल रिफायनरीवर हुथी बंडखोरांनी केलेल्या हल्ल्यानंतर आता ही परिस्थिती चिघळू शकते. \n\nआखातातल्या या समुद्रात इराण आणि सौदी अरेबियाच्या सीमा एकमेकांच्या समोर आहेत आणि वाढत्या तणावामुळे या दोघांमधली युद्धाची शक्यता वाढतेय. \n\nअमेरिका आणि पश्चिमेतल्या इतर मोठ्या देशांसाठी आखातामध्ये त्यांच्या आंतरराष्ट्रीय शिपिंग आणि तेलाच्या जहाजांचा स्वतंत्र वावर सुरू राहणं महत्त्वाचं आहे. \n\nपण युद्ध झाल्यास हा वावर थांबेल हे उघड आहे. म्हणून अशी परिस्थिती उद्भवल्यास अमेरिकेचं नौदल आणि वायुदलही या युद्धात उरतण्याची शक्यता आहे. \n\nइराण हे एक अस्थिर राष्ट्र असल्याचं अमेरिका आणि मित्र राष्ट्रांना गेल्या काही काळापासून वाटतंय. इराणचं अस्तित्त्वं हे सौदी नेतृत्वासाठीही धोक्याचं आहे आणि इराणचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी भावी राजे असणारे राजकुमार सलमान कोणत्याही थराला जाण्याच्या गोष्टी करत आहेत. \n\nतेलाच्या प्रकल्पांवर झालेल्या हल्ल्यांनंतर आता सौदी किती असुरक्षित आहे हे जगजाहीर झालंय. जर युद्ध सुरू झालंच तर ते ठरवून, आखणीकरून नाही तर कोणत्यातरी अनियोजित - अनपेक्षित घटनेमुळे सुरू होईल.\n\nसौदी अरेबियाचं सक्रीय होणं, ट्रंप प्रशासनाला या भागामध्ये असलेला रस यासगळ्यामुळे या भागामध्ये पुढचा काही काळ अनिश्चितता असेल असे संकेत सध्या तरी मिळत आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्ये स्वतः विकत घेतलेले कपडेसुद्धा मी घालू शकलो नाही. स्वतः बाजारात जाऊन फळं आणि भाजीपाला विकत घेतला नाही.\n\nफिरणं तर दूरच राहिलं. आजारी जरी पडलो तरी आम्ही डॉक्टरांना घरी बोलावून घ्यायचो. स्वतःच्याच घरात कैद्यासारखं जीवन जगलो.\"\n\nनिकाल लागला आणि सुटकेचा नि:श्वास सोडला\n\nते पुढे म्हणतात, \"ज्यादिवशी आम्ही आसारामविरोधात खटला दाखल केला होता त्या दिवशी आमच्या घरात दुःखामुळे कुणीच जेवलं नव्हतं.\n\n\"त्यानंतर जेव्हा 25 एप्रिलला जेव्हा आम्ही हा खटला जिंकलो त्यादिवशी आनंदामुळे जेवण गेलं नाही. दुसऱ्या दिवशी मग आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ं होतं. \n\nतेव्हापर्यंत साक्षीदारांच्या हत्या सुरू झाल्या होत्या म्हणून मी सतर्क झालो होतो. त्यांनी मला खटला परत घ्यायला सांगितलं. असं केलं तर हवे तितके पैसै मिळतील नाहीतर जीवानिशी मारलं जाईल अशी धमकी दिली.\n\nआसाराम यांच्या धमक्यांमुळे पीडितेच्या कुटुंबीयांना त्रास झाला.\n\nत्या दिवशी मी जीव वाचवायला खटला मागे घेऊ असं सांगितलं. हे सगळं आसारामपर्यंत पोहोचलं असेल. \n\nते पुढे सांगतात, \"सुनावणीच्या दिवशी मी जेव्हा खरी साक्ष दिली तेव्हा आसाराम आश्चर्यचकित झाला. न्यायालयाच्या बाहेर निघताना त्यानं माझ्या दिशेनं अंगुलिनिर्देश केला. त्याच्या बाजूनं असलेल्या एका ज्युनिअर वकिलानं मला सांगितलं की या माणसाला संपवावं असा त्या इशाऱ्याचा अर्थ आहे. साक्षीदार मारले जात होतेच. आता तर तो अगदी खुलेपणाने धमक्या देत होता आणि आम्ही ते सहन करत होतो.\n\nया प्रकरणात आतापर्यंत नऊ साक्षीदारांवर हल्ला झाला आहे हे उल्लेखनीय. त्यातल्या तिघांची हत्या झाली आहे. एक साक्षीदार आजही बेपत्ता आहे. वडिलांबरोबर मुलीलासुद्धा न्यायालयात धमकावलं जायचं. \n\nपीडितेचे वडील पुढे सांगतात, \"जेव्हा माझी मुलगी साक्ष द्यायची तेव्हा आसाराम समोरून गुरकावायचा आणि चित्रविचित्र आवाज काढून मुलीला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा. आमचे वकील न्यायाधीशांना ही गोष्ट लक्षात आणून द्यायचे. त्याला शांत बसवण्यासाठी न्यायाधीशांना पोलिसांची सुद्धा मदत घ्यावी लागायची आणि हे सगळं न्यायालयात चालायचं.\n\nसाक्ष-जबान्यांचा कठीण कालखंड\n\nसुनावणीच्या वेळी शहाजहांपूरपासून एक हजार किलोमीटर दूर असलेल्या जोधपूरला जाणंयेणंही पीडितेच्या कुटुंबासाठी आव्हान होतं. वडील सांगतात की या प्रकरणात त्यांच्या मुलीची साक्ष तीन महिने सुरू होती. त्यांच्या पत्नी आणि आईची साक्ष दीड महिना सुरू होती. \n\nते सांगतात, \"आम्हाला जे वाहतुकीचं साधन मिळायचं ते घेऊन आम्ही जोधपूरला जायचो. कधी ट्रेनमध्ये, कधी बसमध्ये, तर कधी स्लीपरचं तिकीट मिळालं तर कधी अगदी जनरलमध्ये बसून जायचो.\"\n\n\"साक्ष कधी एक दीड तास चालायची तर कधी दिवसभर. मग संपूर्ण दिवस काय करायचं? मग आम्ही हॉटेलमध्येच रहायचो. कधी कधी कोर्टाला सुटी पडायची. अशा वेळेला काय करायचं काही सुचायचं नाही. जिथं कुणीच ओळखीच नाही, आपलं घर नाही अशा भागात आपण का भटकतोय.\"\n\nआसाराम सुनावणीदरम्यान धमकावत असे असं पीडितेच्या कुटुंबीयांनी सांगितलं.\n\nसुनावणीच्या वेळी पीडित मुलगी आपल्या आई वडिलांबरोबर..."} {"inputs":"...्येक गोष्टीची एक वेळ असते, त्याआधी कोणालाही काहीही मिळत नाही\", असं मुंबई इंडियन्सचा प्रभारी कर्णधार कायरेन पोलार्ड म्हणाला.\n\n\"सूर्यनमस्कार. असाच चांगला खेळत राहा. फिट रहा. संयम ठेव\", असं ट्वीट टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी केलं. \n\n\"बंदे में दम है. लवकरच भारतासाठी खेळेल. सलग तीन आयपीएल हंगाम गाजवतो आहे. सूर्यकुमार यादवची शानदार खेळी आणि मुंबईचा दिमाखदार विजय\", असं टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने म्हटलं आहे. \n\n\"सूर्यकुमार यादव आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला मिळावं यासाठी अन... उर्वरित लेख लिहा:","targets":"राठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्येच सुरु झाल्याचं ते सांगतात. \n\n\"प्रवाह बदलतोय हे एका अर्थानं बरोबर आहे, पण ही प्रक्रिया १९९५ मध्येच सुरु झाली. मराठा घराणी किंवा सहकार क्षेत्रात काम केलेले लोक हे भाजपा शिवसेनेबरोबर जायला लागले. आता कॉंग्रेस जेव्हा त्यांचं पोलिटिकल व्हेहिकल, राजकीय वाहन, उरायची शक्यता नाहीये तेव्हा पक्षबदलाला वेग जास्त आलेला आहे. कारण त्यांना सर्वसाधारणपणे सत्तेत सहभाग आणि शासनापासून संरक्षण या दोन गोष्टी हव्या असतात,\" पळशीकर म्हणतात. \n\nसत्तेसाठी सर्वकाही?\n\nगेली अनेक वर्षं ही घराणी अनेक वर्षं सत्तेच्या निकट हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"निर्णय बदलावे लागताहेत का? \n\n\"हे खरं तर उलटं आहे. सहकाराचं अर्थकारण मराठा नेतृत्वानंच खिळखिळं होऊ दिलं. म्हणजे उदाहरणार्थ दुधाच्या क्षेत्रात खाजगीकरणाला ते प्रोत्साहन देत राहिले, सहकारी साखर कारखाने बुडत असतांनाही अनेकांनी खाजगी साखर कारखाने काढायला सुरुवात केली. त्या खाजगीकरणाचा गेल्या २० वर्षांतला परिणाम असा झाला की त्यांची जी पारंपारिक सत्तेची केंद्रं होती ती गेली. त्यातलं केवळ जे शिल्लक राहिलं शिक्षण क्षेत्र आहे, जे नव्यानं आलं आहे,\" सुहास पळशीकर म्हणतात.\n\nसहकार क्षेत्राची स्थिती गंभीर होतीच, पण प्रताप आसबेंच्या मते भाजपानं रणनीतीनुसार धोरणं सहकाराविरुद्ध नेली. त्यामुळे कॉंग्रेस राष्ट्रवादीचं असलेलं नेतृत्व अडचणीत आलं. \n\n\"या नियोजनबद्धरित्या राबवलेल्या सरकारच्या धोरणांमुळे कारखाने अडचणीत आले, बँका अडचणीत आल्या. मग सरकार त्यांना म्हणालं की तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही आमच्याशी फटकून असता, तुमची चौकशी लावतो. अनेकांच्या चौकश्या लावल्या. यामागे एकच कयास होता की महाराष्ट्रातलं जे सहकाराचं जाळं आहे ते जर मोडून काढलं तर कॉंग्रेस राष्ट्रवादीची जी शक्ती आहे ती राहणार नाही. अशा दृष्टीकोनातूनच त्यांनी पावलं टाकली,\" आसबे म्हणतात. \n\nपरिणामी कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मुशीत तयार झालेल्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांकडे वळण्याशिवाय पर्याय उरला नाही. \n\nमग भाजपच का?\n\nपण भाजपच का? हे प्रस्थापित नेतृत्व भाजपकडे का वळतंय? कॉंग्रेसची विचारधारा ते भाजपची विचारधारा, वर्षानुवर्षं केलेल्या राजकारणाशी हा विरोधाभास सुसंगत कसा होऊ शकतो?\n\nप्रकाश पवार त्यावर त्यांचा विशेष मुद्दा मांडतात. \"संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक भक्तगण खूप मोठा आहे.\"\n\nपवार सांगतात, \"तुम्ही अकोल्याला गेल्यात तर गजाननमहाराजांचे भक्तगण आहेत, अन्यत्र रामदासी पंथातले लोक आहेत, त्यानंतर आठवले संप्रदायातले लोक आहेत, गोंदवलेकर महाराज संप्रदायातले लोक आहेत. तुम्ही महाराष्ट्रात कुठंही फिरा, भक्तगण हा वर्ग खूप मोठा आहे आणि हा वर्ग बोलत काहीच नाही पण तो भाजपाच्या बाजूनं आहे. आणि असं मतदान एका लोकसभा मतदारसंघात जवळपास अडीच लाख आहे. या अडीच लाखाला २५ लाखांच्या तुलनेत पाहिलं तर प्रत्येक मतदारसंघात ११ टक्के मतदान या भक्तगणांचं आहे. ११ टक्के म्हणजे निर्णायक मतदान आहे, कारण एकमुखी निर्णय ते घेत असतात. भाजपत जे मराठा नेते जाताहेत त्यांनी हे ओळखलेलं आहे.\" \n\n\"यात आणखी एक मुद्दा आहे तो म्हणजे..."} {"inputs":"...्र तरिही मांझी यांच्याकडे बहुमत नव्हतं. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्याआधीच त्यानं राजीनामा दिला.\n\nभाजपा मजबूत स्थितीत\n\nज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि 24 अकबर रोड या पुस्तकाचे लेखक रशीद किडवई यांनी बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देईल असे वाटत नसल्याची शक्यता बोलून दाखवली.\n\nते म्हणाले, \"पूर्वी देशभरात काँग्रेसची स्थिती होती तशी आज भाजपची झाली आहे. त्यामुळे केंद्रासह सर्वत्र मजबूत अवस्थेत असलेला भाजप मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे देऊन आपण कोठेतरी कमकुवत झालो असा संकेत देणार ... उर्वरित लेख लिहा:","targets":"केले. \n\nविलासराव देशमुख आणि शरद पवार\n\nबीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, \"2004 साली जागा कमी असूनही राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रिपद देण्यामागे त्यांचं पक्षांतर्गत कारण असावं. राष्ट्रवादीमध्येच पदासाठी अनेक दावेदार होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे त्यामागे काही गणितही असू शकते. पण आता तसं नाही.\"\n\nसोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना भेटणार आहेत याकडेही ठाकूर यांनी लक्ष वेधले. ते म्हणतात, \"काँग्रेस राष्ट्रवादीनं एकत्र सरकार स्थापन करून शिवसेनेचा पाठिंबा घेणं हा एक पर्याय होऊ शकतो. काँग्रेस शिवसेनाचा पाठिंबा घेऊ शकते परंतु शिवसेनेला पाठिंबा देईल असं वाटत नाही. अन्यथा नेहमीप्रमाणे भाजप आणि शिवसेनेचे सरकार राज्यात येईल हीच शक्यता जास्त वाटते. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्र निर्माण करण्यात यशस्वी झाले\" असं अभय खैरनार यांनी म्हटलं. \n\nखैरनार यांनी सांगितलं, की पूर्वी शरद पवार, दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे किंवा विलासराव देशमुख लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या मतदारसंघासाठी तडजोड करताना दिसायचे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा प्रकारची कोणतीही तडजोड केली नसल्याचं चित्र आहे. \n\nबारामतीमध्ये कांचन कुल यांची उमेदवारी भाजपसाठी किती फायद्याची ठरू शकते याबद्दल बोलताना अभय खैरनार यांनी म्हटलं, की दौंडमध्ये कुल कुटुंबीय अनेक वर्षे सत्तेत आहे. शहरात येणाऱ्या खडकवासल्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्यक्त केली. \"व्हीव्हीपॅट स्लीपची मोजदाद व्हावी यासाठी निवडणूक आयोग मार्गदर्शक तत्त्वं तयार करत नाहीये. ईव्हीएमच्या संदर्भात अशी मार्गदर्शक तत्त्वं बनविण्याची मागणी होत आहे. लोकांच्या मनात शंका असेल तर ती दूर करण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. पण निवडणूक आयोग ते करत नाहीये,\" असं नवाब मलिक यांनी म्हटलं.\n\nहे वाचलं का?\n\n(पाहा 'बीबीसी विश्व' - मराठीतलं पहिलं डिजिटल बुलेटिन सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप, तसंच आमच्या फेसबुक, यूट्यूब, ट्विटर अकाउंट्सवर)"} {"inputs":"...्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली होती. त्यामध्ये चीनची गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलं जात आहे. \n\nफक्त महाराष्ट्रच नाही तर उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड यांनी चिनी कंपन्यांसोबत असलेल्या करारांवर पुनर्विचार केला जाईल असं म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार हरियाणा सरकारने शनिवारी हिसार येथील यमुनानगरच्या प्लांटवर फ्लू गॅस डिसल्फारायजेशन सिस्टम बसवण्याबाबत असलेले चिनी कंपनीचे दोन टेंडर रद्द केले. हे 780 कोटी रुपयांचं काम हो... उर्वरित लेख लिहा:","targets":"व्हावेत यासाठी प्रयत्न करत आहेत. \n\nपुढे ते सांगतात की, भारत आणि चीनमधल्या तणावाचा परिणाम फक्त याच दोन देशांवर नाही तर पूर्ण जगावर पडू शकतो. ह्वांग युंगसाँग म्हणतात की, भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीतून निर्माण झालेली समस्या यापूर्वी कधीही उद्भवली नव्हती अशा प्रकारची आहे. दोन्ही पक्षांनी आपलं नुकसान टाळण्यावर भर द्यावा. यामध्ये अर्थव्यवस्था एक मुद्दा तर आलाच पण इतरही क्षेत्रात आपलं नुकसान टाळण्यावर दोन्ही देशांनी भर द्यावा. अन्यथा जागतिक अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम तर होतीलच पण दोन प्राचीन आशियाई देशांचं पुनर्उत्थानातही अडचणी येऊ शकतील. या मोठ्या धक्क्यातून सावरण्याचं ज्ञान आणि संकल्प दोन्ही देशांकडे असेलच अशी मी आशा करतो.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्र या घराण्याने राणी लक्ष्मीबाई यांना दगा दिला, असं म्हणणं योग्य ठरणार नाही.\"\n\nते विचारतात, \"अशा युद्धात जयाजीराव शिंदे इंग्रजांविरोधात सामिल का होतील ज्यात भारतीय आधीच पराभूत झाले होते?\"\n\nसिंधिया (शिंदे) कुटुंबाचा राजकीय प्रवास\n\nस्वतंत्र भारतात सिंधिया घराण्याचे काँग्रेस आणि भाजप दोघांशीही राजकीय संबंध राहिले आहेत. राजमाता विजयाराजे सिंधिया यांनी जनसंघाकडून निवडणूकही लढवली होती. 1950च्या दशकात ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेचं चांगलंच प्रस्थ होतं. हिंदू महासभेला महाराजा जिवाजीराव यांनीदेखील संरक्षण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी निवडणुकीत जिंकल्या. 1967 पर्यंत विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र व्हायच्या. \n\nविजयाराजे सिंधिया यांच्या जनसंघात जाण्यामुळे मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसची परिस्थिती बिकट झाली होती. \n\nकाँग्रेस पक्षाच्या 36 आमदारांनी विरोधी पक्षात प्रवेश केला आणि मिश्रा यांना राजीनामा द्यावा लागला. यानंतर मध्य प्रदेशात पहिल्यांदा काँग्रेसेतर सरकार स्थापन झालं आणि याचं संपूर्ण श्रेय राजमाता विजयाराजे सिंधिया यांना जातं.\n\nसंयुक्त विधायक दल असं या सरकारचं नाव ठेवण्यात आलं. या आघाडीचं नेतृत्व स्वतः विजयाराजे सिंधिया यांनी केलं आणि द्वारका प्रसाद मिश्रा यांचे सहकारी गोविंद नारायण मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. सूडभावनेने प्रेरित होऊन ही आघाडी अस्तित्वात आली होती. ती 20 महिनेच टिकली.\n\nगोविंद नारायण सिंह पुन्हा काँग्रेसकडे वळले. मात्र या सर्व प्रकारानंतर जनसंघ एक मजबूत पक्ष म्हणून समोर आला आणि विजयाराजे सिंधिया यांची प्रतिमा जनसंघाच्या एक ताकदवान नेत्या अशी बनली.\n\nइंदिरा लाटेत सिंधिया घराणं\n\n1971मध्ये इंदिरा गांधींच्या लाटेतही विजयाराजे सिंधिया ग्वाल्हेर क्षेत्रात लोकसभेच्या तीन जागा जिंकण्यात यशस्वी ठरल्या. \n\nभिंडमधून त्या स्वतः विजयी झाल्या. गुणामधून माधवराव सिंधिया आणि ग्वाल्हेरमधून अटल बिहारी वाजपेयी. मात्र माधवराव सिंधिया हे नंतर जनसंघातून बाहेर पडले. \n\nज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू विजयाराजेंना समजवण्यात यशस्वी झाले आणि विजयाराजे काँग्रेसमध्ये गेल्या, त्याच प्रमाणे इंदिरा गांधी माधवराव शिंदेंना समजवण्यात यशस्वी झाल्या आणि माधवराव काँग्रेसमध्ये गेले, असं म्हटलं जातं. \n\nआणीबाणीमध्ये विजयाराजेसुद्धा तुरुंगात गेल्या होत्या म्हणून इंदिरा गांधींविषयी असणारा त्यांच्या मनातला राग कधीच कमी झाला नाही. याचाच परिणाम म्हणून त्यांनी इंदिरा गांधींविरोधात रायबरेलीमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. \n\nविजयधर श्रीदत्त यांनी 'शह और मात' या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की एकदा विजयाराजेंनी माधवरावांच्या काँग्रेसप्रवेशाविषयी उद्विग्न होऊन अहिल्याबाईंचं उदाहरण दिलं आणि म्हणाल्या, \"अहिल्याबाईंनी आपल्या कुपुत्राला हत्तीच्या पायाखाली चिरडून टाकलं होतं.\"\n\nयावर माधवराव सिंधिया यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले, \"त्या आई आहेत आणि असं म्हणण्याचा त्यांना अधिकार आहे.\"\n\nमाधवराव सिंधिया यांचा उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी जिल्ह्यात एका..."} {"inputs":"...्र, त्यांना संपूर्ण मोकळेपणाने आणि वेळ देऊन विचारायला हवं. त्यांच्यावर आक्रमण करता येणार नाही. तिथल्या गावांना आगी लावून त्यांच्यावर दबाव टाकला जाऊ शकत नाही. तिथे मुस्लिमांची संख्या जास्त आहे. पण तरीही तिथल्या जनतेला भारतात राहायचं असेल तर त्यांना कुणीही रोखू शकत नाही.\"\n\n\"पाकिस्तानातले लोक त्यांच्यावर दबाव टाकण्यासाठी तिथे जात असतील तर पाकिस्तान सरकारने त्यांना रोखलं पाहिजे. तसं करता नाही आलं तर सर्व आरोप त्यांना मान्य करावे लागतील. जर भारतातील लोक काश्मिरींवर दबाव टाकत असतील तर त्यांनाही अडवलं ... उर्वरित लेख लिहा:","targets":"की ते गोहत्या करतात. मला वाटतं, की वांद्र्यातल्या कत्तलखान्यात पाच वर्षात जेवढ्या गायींची कत्तल होते तेवढ्या गाई सात कोटी मुस्लीम 25 वर्षांतही मारू शकत नाहीत. तुम्ही गाईची पूजा करता. मात्र बैलांना मारता. गायी दूध देतात. म्हशीसुद्धा दूध देतात. त्यांना इतकं दोहतात, की त्यांच्या आचळांमधून रक्त येतं.\"\n\nअशाच प्रकारे 19 जुलै 1947च्या प्रार्थना सभेत त्यांनी म्हटलं होतं, \"मी गोहत्या बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं सांगणारी अनेक पत्र-टेलिग्राम माझ्याकडे येतात. मात्र, वास्तव हे आहे की जे स्वतःला गोरक्षक म्हणवून घेतात तेच खरे गोभक्षक आहेत. मी जवाहरलाल किंवा सरदार यांना असा कायदा बनवायला सांगावं, असं त्यांना वाटतं. पण मी त्यांना काही सांगणार नाही.\"\n\n\"मी या गोरक्षकांना सांगेन, की मला टेलिग्राम करण्यासाठी तुम्ही जो पैसा खर्च करता तो पैसा गायींवरच का खर्च करत नाहीत? तुम्ही खर्च करू शकत नसाल तर मला पाठवा. मी तर म्हणेन, की गायींची पूजा करणारेही आम्ही आहोत आणि त्यांचा वध करणारेही आम्हीच आहोत.\"\n\nआंतरधर्मीय आणि आंतरजातीय विवाह\n\nइंग्रज सून किंवा इंग्रज जावयाचं भारतीय समाजात आजही कौतुक होतं. मात्र हाच भारतीय समाज आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय लग्न करणाऱ्यांना उघडपणे झाडाला टांगून फाशी देतो. \n\nआपल्याच मुलाबाळांबद्दल असा रानटी क्रूरपणा आणि निर्घृणता कोठून येते? \n\nखरं म्हणजे जात आणि धर्माच्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये बंदिस्त होऊन जगणाऱ्या समाजाला मानवतेच्या एकजुटीच्या आदर्शाला आणि निरपेक्ष प्रेमालाही संकुचित, सांप्रदायिक आणि जातीय दृष्टिकोनातून बघण्याची सवय लागली आहे. \n\nजाती आणि धर्माची ही मानसिकता भारताला एकसंध आणि सभ्य बनविण्याच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा आहे. गांधींना हे कळून चुकलं होतं. \n\nआयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आंतरजातीय विवाहाला विरोध करणाऱ्या गांधींचे विचार पुढे बदलले. ते इतके, की वर किंवा वधूपैकी कोणी एक दलित नसेल तर अशा लग्नसोहळ्याला जाणार नाही, असा निश्चयच त्यांनी केला होता. \n\n7 जुलै 1946 रोजी 'हरिजन'मध्ये त्यांनी लिहिलं, \"काळानुरूप अशा लग्नांची संख्या वाढेल आणि यातून समाजाचं हितच होईल. आमच्यात परस्पर सहिष्णुतेची समजही आलेली नाही. मात्र, जेव्हा सहिष्णुता वाढून सर्वधर्म समभावात रुपांतरित होईल त्यावेळी अशा विवाह सोहळ्यांचं आयोजन केलं जाईल.\"\n\n\"येणाऱ्या समाजाच्या नवरचनेत जो धर्म संकुचित राहील आणि बुद्धिप्रामाण्याला..."} {"inputs":"...्रकरणी कंगना राणावत यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केला. भाजपने आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता आदित्य ठाकरेंविरोधात वातावरण निर्मिती केली. कंगना राणावतने आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. रिपब्लिकचे संपादक अर्णब यांनीही आदित्य ठाकरे यांचं नाव घेऊन बदनामी सुरू केली. \n\nकाही काळासाठी आदित्य ठाकरे हे संशयाच्या भोवर्‍यात सापडले. मुंबई पोलिसांवर मॅनेज झाल्याचे आरोप सोशल मीडियावर होऊ लागले. \n\nमहाराष्ट्रापासून ते बिहारपर्यंत मुंबई पोलीसांचीही बदनामी करण्यात आली. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात लोकांचा मतप्रव... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचा प्रयत्न भाजपने केला. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nफेब्रुवारीमध्ये 2020 मध्ये झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा गौरव प्रस्ताव विधीमंडळात आणण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. \n\nसत्ताधारी पक्षाने या प्रस्तावाला नामंजुरी दर्शविली. त्यावेळी सावरकरांचा अपमान शिवसेना कशी सहन करू शकते? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यातून भाजपने पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेची कोंडी केली. \n\nऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात राम मंदिराचं भूमिपूजनाचा कार्यक्रम ठरला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राममंदिराचं ई-भूमीपूजन केलं पाहीजे असं केलं. त्यावेळी राम मंदिराचं भूमीपूजन हा कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा प्रश्न आहे. \n\n\"एमआयएम पक्षासारखं ई-भूमीपूजनाचं मतं उद्धव ठाकरेंनी मांडणं हे आश्चर्यजनक आहे,\" असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. कोरोनाच्या काळात मंदिरं सुरू करण्यावरून भाजपने आंदोलनं केली. त्यावेळीही भाजपने 'हिंदुत्वविरोधी सरकार' या भूमिकेखाली आंदोलनं केली. पण त्याचा फारसा फरक शिवसेनेवर पडला नाही. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी\n\nकाही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित करण्याची रणनीती देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या बैठकीत मांडली. यावेळी बोलताना \"मुंबई महापालिकेवर भाजपचा भगवा फडकवू\" असं ते म्हणाले. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी \"आमचा भगवा हा शिवरायांचा शुद्ध भगवा आहे. तोच भगवा महापालिकेवर फडकेल,\" असं म्हटलं. \n\nयानंतर भाजप नेते आशिष शेलार म्हणाले, \"शिवसेनेच्या भगव्याला शुध्दीकरणाची गरज असल्याचं प्रत्युत्तर दिलं. एकंदरीत भाजपने सुरुवातीपासून शिवसेनेला हिंदुत्वाच्या मुद्यावरून टार्गेट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला माझं हिंदुत्व सिध्द करण्याची गरज नाही' हे वारंवार सांगितलं असलं तरी शिवसेनेची प्रतिमा डागाळली आहे का?\" \n\nमिड-डे शहर संपादक संजीव शिवडेकर म्हणतात \"शिवसेनेचा मूळ मुद्दा हा हिंदुत्व आहे. तो सोडायला नको. पण हिंदुत्व आता पूर्वीसारखं राहिलंय का? नवीन पिढीला तितकासा हिंदुत्वामध्ये रस आहे असं मला वाटत नाही म्हणूनच भाजपनेही राष्ट्रवादीबरोबर जाण्याची हिंमत दाखवली. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपने शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्याचा..."} {"inputs":"...्रकल्पाचाही समावेश आहे. मात्र आपल्याला या प्रकरणी प्रतिवादी करण्यात आले नाही, असा दावा एमएमआरडीएने केल्यानंतर न्यायालयाने मेट्रो-4 प्रकल्पासाठी झाडे हटवण्यास दिलेली स्थगिती उठवली होती. \n\nहे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तेथे पुन्हा एकदा झाडे हटवण्यास स्थगिती देण्यात आली. याबाबत ठाणे नागरिक प्रतिष्ठानने केलेल्या जनहित याचिकेची मुंबई हायकोर्टानं दखल घेतली. \n\n4) ठाकरे सरकारचे खातेवाटप तात्पुरते - जयंत पाटील\n\nउद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहा मंत्र्यांना खात्यांचं वाटप करण्यात आलं. त्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेट्टी म्हणाले.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रग्सने आतापर्यंत उत्पादन सुरू केलं आहे.\n\nहेटरो ड्रग्सने आजवर 20 हजार डोस पाच राज्यांना पुरवले आहेत, पण इतरांना ही औषधं “लीक” कशी होतायत, हे ठाऊ नसल्याचं कंपनीने बीबीसीला सांगितलं. \n\n“आम्ही तर सर्व बाटल्या नियमांप्रमाणे थेट रुग्णालयांना सप्लाय केल्या होत्या. आमच्या वितरकांनाही दिलेल्या नाहीत,” असं कंपनीचे विक्री उपाध्यक्ष संदीप शास्त्री म्हणाले. या औषधीची मागणी पूर्ण करण्याचा कंपनी पूर्ण प्रयत्न करतेय, पण त्यात होत असलेला “हा काळा बाजार निराश करणारा आहे,” ते म्हणाले. \n\n“आम्ही लोकांचं दुःख समजतो.... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोशे कंपनीकडून हे औषध सिपला भारतात आयात करून विकतं. त्यामुळे याचा पुरवठा बाजारात नेहमीच मर्यादित राहिला आहे, आणि काही तासात हे औषध तसंही कधी मिळत नाही.\n\nसिपलाच्या एका प्रतिनिधीने सांगितलं की भारतात या औषधीची मागणी गेल्या काही आठवड्यांमध्ये प्रचंड वाढली आहे. “आम्ही बाजारात या औषधीचा पुरवठा वाढवला आहे, पण आम्हाला वाटतं की पुढचे अनेक दिवस याची मागणी वाढतच राहील.”\n\nआणि दिल्लीत अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांना हॉस्पिटल्सनी हे औषधी स्वतःच शोधून आणायला सांगितलं. \n\n“मी स्वतः किमान 50 फार्मसींमध्ये गेलो. त्यांनी सगळ्यांनी औषध आणून देतो म्हटले पण त्यासाठी दुप्पट-तिप्पट किंमत आकारू लागले. माझ्या काकूंसाठी आवश्यक तितके डोस जुगाडायला मला दोन दिवस लागले,” असं दिल्लीच्या एका व्यक्तीने सांगितलं.\n\nपण रेमदेसिव्हिरसारखंच टोसिलिझ्युमॅबचा सुद्धा काळा बाजार होतोय, हे सिपलाच्या त्या प्रतिनिधीने स्पष्टपणे फेटाळलं. “आम्ही प्रत्येक डोसचा हिशोब ठेवतोय, जेणेकरून नफेखोरी होणार नाही. आम्ही तसं काही होऊच देणार नाही,” तो प्रतिनिधी म्हणाला.\n\n(लोकांच्या विनंतीवरून काही नावं बदलण्यात आली आहेत.)\n\nहेही वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रचंड आहे.\n\nअभिनव यांच्या मते बँकिंग सुविधा वापरणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु हा उपयोग पैसे काढणे आणि जमा करणे यापुरताच मर्यादित आहे. ऑनलाईन पेमेंट अशी संकल्पना अनेकांना माहितीही नाही. आर्थिक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ऑनलाईन घोटाळा करणाऱ्यांचं फावतं. कोणी फोन करून सांगतं, की बँकेतून बोलत आहे आणि तुमचं कार्ड बंद होणार आहे. एवढं सांगितल्यावर समोरचा माणूस सगळी माहिती स्वत:हूनच देतो. मात्र, आता अशा लोकांना चाप बसेल. \n\nग्राहकांचं कार्ड ऑनलाईन पैशांच्या देवघेवीसाठी डिसेबल झालं तर क... उर्वरित लेख लिहा:","targets":"कता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रणय अजमेरा यांनी एप्रिल महिन्यात केंद्र सरकारने जगभरातील देशांना किती लशी पाठवल्या याची माहिती आरटीआय अंतर्गत परराष्ट्र मंत्रालयाकडून मागवली होती. \n\nते म्हणतात, \"परदेशात पाठवण्यासाठी कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सीन लशी स्वस्तात खरेदी करण्यात आल्या. आता लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्या ही लस चढ्या दराने सरकार आणि रुग्णालयांना विकत आहेत. असं का झालं? याचं उत्तर मिळालेलं नाही.\"\n\nपरदेशात पाठवण्यात आलेल्या लशीबाबत केंद्राची भूमिका? \n\nजगभरातील देशांना पाठवण्यात आलेल्या कोरोनाविरोधी लशींबाबत, संयुक्त राष्ट्रसं... उर्वरित लेख लिहा:","targets":"लशींचा प्रश्न अजूनही संपलेला नाही. लशीचा प्रचंड मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवून लागल्याने सामान्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अनेक राज्यांनी लशींच्या पुरवठ्याअभावी 18 ते 44 वयोगटातील लसीकरण बंद केलंय. \n\nदेशातील लसींच्या तुटवड्याबाबत बोलताना निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही के पॉल म्हणाले, \"डिसेंबर अखेरपर्यंत भारतात 2 अब्जपेक्षा जास्त लशी उपलब्ध होतील.\"\n\nलशींच्या तुटवड्याचा प्रश्न येत्या एक-दोन महिन्यात संपेल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीये. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्रतिसाद मिळतो त्यासाठी 30 दिवसांचा कालावधी गरजेचा असेल.\"\n\n\"या प्रतिसादात भूभागाचा किती वाटा आहे याचीही चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशात चाचण्या केल्या जातील. त्याला चांगला प्रतिसाद मिळावा अशी आमची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात 45-60 दिवसात माहिती गोळा केली जाईल. एकदा रक्ताचा नमुना घेतल्यावर चाचणीचा कालावधी कमी करता येणार नाही. चाचणीचे निकाल येण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी गरजेचा आहे. पहिला टप्पा पार पडल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या करण्यात येतील.पहिल्या टप्प्यातील माहिती चांगल... उर्वरित लेख लिहा:","targets":"प्रतिकारशक्तीला कोरोनाच्या विषाणूला प्रतिसाद देता आला पाहिजे. लोकांची प्रकृती यामुळे आणखी खालावणार नाही याचीही खातरजमा करावी लागेल.\n\n3) औषधं प्रमाणित करणाऱ्या संस्थांनी या लशीला हिरवा कंदील दाखवावा लागेल.\n\n4) लशीचे अब्जावधी डोस कसे बनवता येतील याचीही तजवीज करावी लागेल.\n\n5) आणि जगभरातल्या कोरोना बाधित लोकांपर्यंत ही लस पोहोचेल यासाठी पुरवठा यंत्रणा सक्षम करावी लागेल.\n\nकाही लोक असंही म्हणतायत की हे सगळं केल्यानंतरही लस येईलच याची खात्री नाहीय. इंपिरिअल कॉलेज ऑफ लंडन इथे जागतिक आरोग्याचे प्राध्यापक असलेले डेव्हिड नबारो म्हणतात की, \"कोरोनावर इतक्यात लस तयार होणं कठीण आहे. आणि जगाला नजीकच्या भविष्यात तरी कोरोना व्हायरसचा सामना करावा लागेल.\"\n\nडॉक्टर काय म्हणतात?\n\nबीबीसीने गिल्लूरकर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. चंद्रशेखर गिल्लूरकर यांच्याशी बातचीत केली. \n\n\"भारतीय बनावटीच्या कोव्हिड-19 विरोधातील लसीची मानवी चाचणी करण्यात येणार आहे. यासाठी देशातील 12 संस्थांची निवड झाली. या चाचणीसाठी स्वेच्छेने पुढे येणाऱ्या व्हॉलेन्टीअरची निवड करण्यात येईल. त्यांना या चाचणीबाबत माहिती देवून त्यांची परवानगी असल्यास त्यांना चाचणीत समाविष्ठ केलं जाईल. यासाठी ओळखीचे व्यक्ती आणि इतरांशी संपर्क केला जाईल, \" असं त्यांनी सांगितलं.\n\n\"मानवी चाचणीसाठी स्वेच्छेने तयार होणारे व्हॉलेन्टीअर हेल्दी असल्याची काळजी घेतली जाईल. 18 ते 55 या वयोगटातील लोकांवर ही चाचणी केली जाईल. कोव्हिडची लक्षणं नसलेल्यांचा आणि ज्यांच्या शरीरात कोव्हिड एंटीबॉडीज नाहीत अशांचा या चाचणीत समावेश केला जाईल. व्हॉलेन्टीअरला हृदयरोग, किडनी विकार, यकृताचा त्रास किंवा इतर आजार नाही याची खात्री केल्यानंतरच त्यांच्यावर या लसीची चाचणी होईल\"\n\n\"फेज-1 आणि फेज-2 साठी 100 लोकांची निवड केली जाईल. पहिल्या फेजमध्ये स्वेच्छेनं या चाचणीसाठी पुढे येणाऱ्यांना या लसीमुळे काही रिअॅक्शन होतात का? कोणता त्रास होतोय का? याची तपासणी केली जाईल. दुसऱ्या फेजमध्ये 14व्या दिवशी त्यांना लस दिली जाईल. लस दिल्यानंतर त्यांच्या शरीरात कोव्हिड विरोधात एंटीबॉडीज तयार होतात का? याच्या इम्युनोजेनेसिटीची तपासणी केली जाईल. त्यानंतर 28 आणि 50व्या दिवशी त्यांची पुन्हा तपासणी केली जाईल.\" \n\n\"साधारण: 100 लोकांना पहिल्या आणि दुसऱ्या फेजमध्ये चाचणीत समाविष्ठ केलं जाईल. ही ट्रायल रॅन्डमाईज असेल. लस देण्याच्या आधी..."} {"inputs":"...्रदेश, आसाम, मणीपूर, पंजाब, आंध्र प्रदेश आणि दिल्लीत तैनात होते. ऑगस्ट 2017मध्ये ते सैन्याच्या इलेक्ट्रॉनिक्स एण्ड मेकॅनिकल इंजिनिअर कोअरमधून निवृत्त झाले. \n\nआपल्या भारतीय नागरिकत्त्वाबद्दल सनाउल्लाह म्हणतात, \"21 मे 1987रोजी मी सैन्यात भरती झालो. सैन्यामध्ये भरती करताना सगळी कागदपत्रं तपासली जातात. माझ्याकडे 1931च्या खैराजी पट्टा पद्धतीने वडिलांच्या नावावर असलेली जमीन होती. आधी हा खैराजी पट्टा तात्पुरता असायचा पण नंतर 1957मध्ये आम्हाला कायमची जमीन देण्यात आली. याशिवाय 1966च्या मतदार यादीमध्ये मा... उर्वरित लेख लिहा:","targets":"न गेले.\"\n\n\"आमच्यासोबत हे खूपच वाईट झालं. तुम्हीच विचार करा. रमझानचा महिना सुरू होता. मी रोजे ठेवले होते. मुलं रडत होती. सगळ्या घरातलं वातावरण गंभीर झालं होतं. देशाची सेवा करणाऱ्या माणसाला तुरुंगात टाकलं. आता त्यांना फक्त जामीन मिळालाय. यापुढे कायदेशीर लढा द्यावा लागेल. त्यासाठी पैसा लागेल. पण माझा कोर्टावर विश्वास आहे. ते माझ्या नवऱ्याला सोडतील.\" \n\nआसाममध्ये घडलेलं सनाउल्लाह यांचं हे प्रकरण एकमेव नाही. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये अनेक सैनिक आणि माजी सैनिकांबद्दलची अशी प्रकरणं उघडकीला आलेली आहेत, ज्यांना आपलं भारतीय नागरिकत्त्व सिद्ध करण्यास सांगण्यात आलं आहे. \n\nयाआधी 2017मध्ये सनाउल्लाह यांचा एक मामेभाऊ मोहम्म अजमल हक यांना फॉरेनर्स ट्रायब्युनलने 'संदिग्ध नागरिक' असल्याची नोटीस पाठवली होती. मोहम्मद अजमल हक हे देखील सैन्यामध्ये 30 वर्षं नोकरी केल्यानंतर 2016मध्ये ज्युनिअर कमीशन ऑफिसर (जेसीओ) पदावरून निवृत्त झाले आहेत. \n\nमोहम्मद सनाउल्लाह यांची रवानगी डिटेन्शन सेंटरमध्ये करण्यात आल्याबद्दल त्यांची मोठी मुलगी शहनाज अख्तर म्हणते, \"मी माझ्या बाबांना सैन्याच्या वर्दीमध्ये देशसेवा करताना पाहिलं आहे. त्यांच्यासोबत असं व्हायला नको होतं. भारतीय सैन्यामध्ये काम केलेल्या व्यक्तीला परदेशी असल्याचं जाहीर करणं ही काळीज पिळवटणारी गोष्ट आहे. मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे.\"\n\n\"ते सैन्यात नोकरी करत असताना मी त्यांच्यासोबत अनेक ठिकाणी राहिले. लोक विचारतात की नॉर्थ ईस्टमध्ये असं का घडतंय. सैन्यात काम केलेल्या माणसालाच तुरुंगात डांबलं जातंय. मग सामान्य माणसाचे तर किती हाल होत असतील.\" ती म्हणते. \n\n\"प्रशासनातील त्रुटींमुळेच या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहे. माझ्या वडिलांच्या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी चंद्रमल दास यांच्यामुळेच आज आम्हाला हा दिवस पहावा लागतोय.\"\n\nसनाउल्लाह प्रकरणातले तपास अधिकारी चंद्रमल दास यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या तथाकथित साक्षीदारांच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला त्यांचं असं म्हणणं आहे की आपण अशी साक्ष कधी दिलेलीच नाही. \n\n900 लोकांना परदेशी नागरिक घोषित केलं\n\nचंद्रमल दास गेल्या वर्षी बॉर्डर पोलिसांच्या नोकरीतून निवृत्त झाले. पण फॉरेनर्स ट्रायब्युनलच्या 23मेच्या निकालानंतर एनडीटीव्ही वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं, की ज्या व्यक्तीचा तपास केला ते मोहम्मद सनाउल्लाह नसून..."} {"inputs":"...्रमांकाच्या पक्षाचं मुख्यमंत्रिपद सांभाळताना पहिल्या क्रमांकाचा पक्ष कसा वागवतो याचा चांगला अनुभव नितीश यांच्या गाठीशी असल्याची आठवण राजेश प्रियदर्शी करून देतात.\n\nबिहारच्या राजकारणाचा जवळून अभ्यास करणारे ज्येष्ठ पत्रकार मणिकांत ठाकूर यांच्या मते आता नितीशकुमार यांना छोट्या भावाची भूमिका मान्य करावी लागेल. आता दोन्ही पक्षांच्या रोलमध्ये बदल होईल. \n\nनावापुरतं मुख्यमंत्रिपद घेऊन सत्तेच्या चाव्या भाजपकडे ठेवण्यात नितीशकुमार राजी होण्याची शक्यता फार कमी आहे, अशी बिहारमध्ये चर्चा आहे. अशाच नितीश स्वत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेंद्र मोदी माझ्या मनात वसतात, मी त्यांचा हनुमान आहे. पाहिजे तर माझी छाती फाडून पाहा,\" या चिराग यांच्या वक्तव्याने तर निवडणुकांमध्ये आणखी रंगत आणली. \n\nपण चिराग यांच्या या पवित्र्यामुळे नितीशकुमार आणि जेडीयू मात्र चांगलेच भडकले. जेडीयूने चिराग यांच्याविरोधात आघाडीच उघडली.\n\nरामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोकांसाठी व्हीडिओ शूट करताना चिराग यांनी केलेल्या वक्तव्यांचा आधार घेऊन जेडीयूकडून चिराग यांच्याविरोधात रान उठवण्याचा प्रयत्न झाला. \n\nलोजपा म्हणजे भाजपची बी टीम आहे असा आरोपसुद्धा त्यांच्यावर झाला. \n\n\"लोजपाच्या उमेदवारांमुळे नितीश यांच्या जेडीयूच्या उमेदवारांचा जेवढा तोटा झाला तेवढाच आरजेडीच्या उमेदवारांचा झाल्याचं दिसून आलं आहे. जर चिराग पासवान यांचा पक्ष नितीश यांच्याविरोधात उभा राहिला नसता तर सत्ताविरोधी सगळीच्या सगळी मतं ही तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनला मिळाली असती. चिराग यांनी हा अतिशय विचारपूर्वक हा डाव खेळला आहे. त्यांच्यामुळे जेडीयूच्या जागा कमी झाल्या तर त्याचा फायदा भाजपला होणारच आहे. ते भाजप आणि जेडीयूला पाहिजेच आहे,\" असं अभिजीत ब्रह्मनाथकर सांगतात. \n\nलोकांची नाराजी फक्त नितीश यांच्या वाट्याला गेली का? \n\n15 वर्षांची अॅंटिइन्कबन्सी आणि आरजेडीशी घरोबा तोडून पुन्हा भाजप बरोबर थाटलेला संसार यामुळे नितीशकुमार यांची छबी पलटूरामची झाली होती. त्यात त्यांनी सातत्याने भूमिका बदलली.\n\n\"बिहारमध्ये बिजली, सडक, पाणी या गोष्टी आल्यानंतर लोकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचा वाटत होता. पण नितीश कुमार यांचं त्यावर फारसं काम नव्हतं. त्यातच कोरोनाच्या काळात स्थलांतरीत मजुरांना सुविधा देण्यात ते असमर्थ ठरले, त्यामुळे जनतेमध्ये रोष पसरला. त्यातच तेजस्वी यांनी रोजगाराचा उपस्थित केलेला मुद्दा नितीश यांच्यासाठी भारी पडला,\" असं अभिजीत सांगतात. \n\nतर \"लोकांची नितीशकुमार यांच्यावर नाराजी होती आणि ती 15 वर्षांची अॅंटिइन्कबन्सी फक्त नितीशकुमार यांच्या वाट्याला जाईल याची तजवीज करण्यात भाजपला यश आलं. आम्ही सत्तेत दुय्यामस्थानी होतो हे लोकांना पटवण्यात भाजपला यश आलं असं,\" मणिकांत ठाकूर सांगतात. \n\n\"भाजपनं जागा वाटपात चांगल्या जागा त्यांच्या पदरी पडतील आणि कुठलाही चेहरा न देता मोदींच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली, त्याचा त्यांना फायदा झाला,\" असं अभिजीत सांगतात. \n\nलोकांची मतं कुणाला? \n\nअभिजीत यांच्या..."} {"inputs":"...्रमाद आहे. \n\nअर्थव्यवस्थेविषयी आपण बोलूच, पण कुणी याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करतंय का असा उल्लेख आपण केलात. अशा प्रकारच्या जातीय हिंसेला राजकारणी, विशेषतः स्थानिक पातळीवरचे पुढारी पाठबळ देतात असं तुम्हाला वाटतं का? अरविंद बनसोड प्रकरणात तर गृहमंत्री अनिल देशमुखांच्या काही निकटवर्तीयांवरतीच आरोप झाले आहेत. \n\nजातीव्यवस्थेचा मुळात विषमतेचा आशय, त्यातनं निर्माण झालेले पूर्वग्रह आणि मानसिकता अजून दूर झालेली नाही. याच मानसिकतेचा स्थानिक पुढारी आपापले गट सुदृढ करण्यासाठी उपयोग करतात. हे दोन्ही बाजूला म... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी संकुचित झाली आहे आणि जातीअंताचा लढा केवळ आरक्षणाचा लढा बनला आहे? \n\nहा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेत मार्टिन ल्यूथर किंग यांच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले. या संपूर्ण आंदोलनात अमेरिकेतल्या शहरांत मोठ्या संख्येनं गौरवर्णीय उतरले. हा एकूणच अमेरिकेच्या लोकशाहीचा गाभा आहे, ही अमेरिकेची संवेदनशीलता आहे. \n\nआपल्याकडे नेमकं उलटं दिसतं. इथे दलित व्यक्तींवर अन्याय झाल्यावर दलित समाजाशिवाय एकाही समाजघटकाची प्रतिक्रिया येत नाही, ही भारताची सामाजिक आणि सांस्कृतिक दिवाळखोरी आहे. \n\nमराठ्यांवर अत्याचार झाल्यावर मराठ्यांनी मोर्चा काढायचा. ओबीसींवर अन्याय झाल्यावर ओबीसींनी, दलितांवर अन्याय झाल्यावर दलितांनी आणि स्त्रियांवर अन्याय झाल्यावर स्त्रियांनी मोर्चा काढायचा, हे दुभंगलेल्या समाजाचं लक्षण आहे. समाज पूर्णपणे जातीभेदावर, लिंगभेदावर आणि आता धार्मिक भेदावर उभाय. \n\nडॉ. आंबेडकर तर 'अन्हिलेशन ऑफ कास्ट' या पुस्तकात म्हणतात की, इथे प्रत्येक जात हे एक राष्ट्र आहे. नीतीमत्तेच्या कल्पना जातीपुरत्या, हुशारी जातीपुरती, परिक्षेत विद्यार्थी पास झाला की त्याचा पुरस्कार जातीपुरता, स्त्रियांचं पावित्र्य जातीपुरतं हे दुभंगलेपणा आणि असंवेदनशीलतेचं लक्षण आहे.\n\nसध्या एका बाजूला कोरोना विषाणूचं संकट मानवजातीसमोरचं संकट आहे. मानवाच्या अस्तित्वासमोरचं संकट म्हणून उभं आहे. त्यात असा जातीद्वेश दिसून येतो. ही गोष्ट आपल्या राज्याविषयी इथल्या समाजाविषयी काय सांगते? जात इतकी मूलभूत आहे का जीवावर संकट आलेलं असतानाही लोक जात विसरत नाहीयेत?\n\nआपल्याकडे प्रत्येक माणसाला आपल्यावर कोणीतरी आहे याची चिंता वाटण्यापेक्षा आपल्या खाली कोणीतरी आहे याचा आनंद वाटतो. डॉ. आंबेडकरांनी याचं चांगलं वर्णन केलं आहे आणि प्रश्न विचारला आहे की शेकडो वर्ष अशी जातव्यवस्था असूनसुद्धा भारतात जातीविरोधात आंदोलनं का झाली नाहीत. आपल्या वरचा माणूस आपल्याला कमी लेखतो याचं दुःख वाटण्यापेक्षा आपल्या खाली कोणीतरी आहे ज्याला आपण कमी लेखू शकतो अशी अल्पसंतुष्ट मानसिकता तयार झाली आहे. इथे प्रत्येक समाजघटक इतका विभागला गेला आहे.\n\nदलित समाजही त्याला अपवाद नाही. जातीअंताच्या या लढ्याला फार वेळ लागेल. पण अंतिमतः संपूर्ण समाज एक करायचा असेल, तर सातत्यानं मोठ्या प्रमाणा प्रयत्न करावे लागतील. \n\nकोव्हिडोत्तर जगात आर्थिक विषमता वाढण्याची भीती तज्ज्ञ..."} {"inputs":"...्रयोगाचं काय नातं हे पाहण्यासाठी मी पुस्तक वाचायला घेतलं. त्यात गांधीजींनी एक घटना सांगितली आहे. मांसाहार करण्यासाठी गांधी सोन्याच्या कड्यातला तुकडा विकतात. पण त्याविषयी घरी सांगायची हिंमत होत नसते. अखेर पत्र लिहून ते वडिलांना कळवतात. मला हे भावलं. कारण निर्भय होत चुका स्वीकारणं हे अधिक धाडसाचं असतं. त्यानंतर मी सर्वोद्य मंडळाचे आर.के सौमेय्या आणि लक्ष्मण साळवे यांच्या मदतीने झपाट्याने वाचू लागलो.\"\n\nवयाच्या तिशीनंतर लक्ष्मण यांचा वेगळ्या वाटेवरचा प्रवास सुरू झाला.\n\n'होय, मी गुन्हा केलाय!'\n\nत्... उर्वरित लेख लिहा:","targets":"बळी आहेत. त्यांना बाहेरचा समाज कायमच गुन्हेगार आणि नकारात्मक नजरेने बघतो . त्याचं ओझं त्यांच्या मनावर असतं. त्यांना चांगलं वागण्यासाठी प्रेरणा कुठून मिळणार? आपल्या हातून चूक कशी झाली याचं चिंतन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गजाआड असलेल्यांचं मनपरिवर्तन कसं होणार?\" \n\nआतापर्यंत लक्ष्मण गोळे यांनी सर्वोदय मंडळाच्या मदतीने भारतातल्या अडीच लाख कैद्यांशी संवाद साधलाय. तर तिहारसह अनेक तुरुंगातील 10 हजार कैद्यांसाठी 'गांधी शांती परीक्षा' घेतली आहे. कैद्यांच्या पुनर्वसनासाठी ते गेली बारा वर्षं सातत्याने काम करत आहेत. गुन्हेगारमुक्त समाजासाठी तुरुंगाबाहेर पडलेल्या माणसाला एक नोकरी द्या, असं त्यांचं समाजाकडे मागणं आहे.\n\nहिंसेचा विचार कुठून येतो?\n\nगांधीजींचा सत्य आणि अहिंसेचा विचार पुढे नेण्याचं काम करताना लक्ष्मण यांना देशातल्या वातावरणाविषयीची चिंता सतावते. गांधीजींच्या विचारांचं चिंतन करताना त्यांना समाजातल्या आर्थिक दरीमुळे आणि सामाजिक दुफळीमुळे हिंसा वाढीस लागेल असं वाटतंय. \n\nदाभोलकर, कलबुर्गी, पानसरे, गौरी लंकेश यांच्यासारख्या विचारवंतांच्या हत्या होणं हे समाजाच्या अधोगतीचं लक्षण आहे असं ते म्हणतात. \n\n\"हा वैचारिक लढा पूर्वीपासून चालत आलाय. महात्मा गांधींची हत्याही अशीच झाली. अहिंसा जेव्हा हिंसेवर भारी पडायला लागते तेव्हाच अशा हत्या होतात. अहिंसेचा विचार संपवण्यासाठी या हत्या होतात. पण अहिंसेचा विचार संपवणं अशक्य आहे. अहिंसेचे हेच विरोधक आज जगभर जाण्यासाठी गांधीजींचा लोगो वापरतात, कारण जगभरात गांधी ही भारताची ओळख आहे. राजकीय फायद्यासाठी आज गांधीजींचं नाव वापरलं जातंय. \" \n\nआज लक्ष्मण गोळे यांना लोक गांधीवादी समाजसेवक म्हणून ओळखतात. नवं आयुष्य सुरु केल्यावर त्यांनी 2010 मध्ये लग्न केलं. आज पत्नी आणि आपल्या दोन मुलींसह ते शांततेत आयुष्य जगतायत. आतापर्यंत हमीद दलवाई पुरस्कार, सम्राट अशोक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रवासासाठी प्रवासी जसे स्वतःच्या उशा, ब्लॅंकेट्स घेऊन प्रवास करायचे त्याप्रमाणे कदाचित आता करावे लागेल. \n\nते म्हणतात, \"रेल्वे स्थानकं आता विमानतळासारखी झालेली असतील. प्रवशांसाठी नियमावलीही सारखीच असेल. रेल्वे सुटण्यापुर्वी 4 तास आधी पोहोचावे लागेल.\" \n\nशौचालयांचा वापर केल्यानंतर रेल्वेतर्फे सॅनिटायझर्स पुरवले जातील. मात्र काही प्रमाणात प्रवाशांनाही सॅनिटायझर्स जवळ बाळगावे लागतील. लॉकडाऊनच्या काळात प्रवासी रेल्वे पूर्णपणे बंद होत्या. आता हळूहळू काही रेल्वेगाड्या सुरू झाल्या आहेत. रेल्वे व्यवस्था ... उर्वरित लेख लिहा:","targets":"िकाऱ्यांच्यामते राजीव चौकसारख्या काही स्टेशनवर आधीपासूनच गर्दी आवरण्यासाठी गार्ड आहेत परंतु बदललेल्या स्थितीत ते अधिक आव्हानात्मक असेल. मेट्रो कॉर्पोरेशन यावर विचार करत आहे.\n\nइन्शुरन्स\n\nदुबईस्थित इन्शुरन्स बिझनेस ग्रुपचे सरचिटणीस आफताब हसन म्हणतात, कोव्हिडनंतरचं जग वेगळं असेल. साधारणपणे पैसे वाचवण्यासाठी तरूण लोक ट्रॅव्हल इन्शुरन्सचा पर्याय निवडत नाहीत. पण आता परिस्थिती बदलली आहे. \n\nआता मात्र ते करणं महत्त्वाचं असेल . तुम्ही कामासाठी प्रवास करा किंवा फिरण्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्सला लोक महत्त्व देतील.\n\nसाधारणतः साथीच्या रोगांचा त्यात विचार केलेला नसतो. किंवा त्यासाठी जास्त पैसे भरावे लागतात. पण येत्या काळात साथीच्या रोगांचाही त्यात समावेश अत्यावश्यक केलेला असेल .शमसुद्दीन म्हणतात, अशा प्रकारच्या भविष्याची कधीच अपेक्षा केली नव्हती. जर वेळेत लस उपलब्ध झाली नाही तर पर्यटनाचे स्वरुप बदलून जाईल. पण जर वेळेत लस तयार झाली तर सगळं पुर्वीसारखं होईल.\n\n(स्टोरी- सलमान रावी, संपादन- निकिता मानधानी, अर्कचित्रे- निकिता देशपांडे)\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रश्न आम्ही त्यांना विचारले.\n\nयावर ते म्हणाले, \"हरित क्रांतीमुळे कृषी आणि आर्थिक व्यवस्था प्रत्येक राज्यात भिन्न आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात प्रामुख्याने गहू आणि धान शेती होते.\"\n\n\"देशातली एकूण 6000 एपीएमसी मंडईंपैकी 2000 हून जास्त मंडई एकट्या पंजाबमध्ये आहेत. या व्यवस्थेमुळे या राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या गहू आणि भाताला बिहार, मध्य प्रदेश आणि इतर अनेक राज्यांच्या तुलनेत चांगला दर मिळतो. या व्यवस्थेअंतर्गत शेतकऱ्यांना किमान हमी भाव देणं सरकारवर बंधनकारक आहे.\"\n\nया नवीन कायद... उर्वरित लेख लिहा:","targets":"ळ 2200 रुपये किलो दराने विकला जाईल.\"\n\nदेशातल्या काही राज्यांमध्ये काँट्रॅक्ट फार्मिंग नवीन कायदे येण्याआधीपासून सुरू आहे. शिवाय, शेतीच्या खासगीकरणाचीही उदाहरणं आहेत. मात्र, त्यांचं प्रमाण अत्यल्प आहे. \n\nकेरळ मॉडेल सर्वोत्तम\n\nकेरळमध्ये 50-60 च्या संख्येने शेतकरी काही भागांमध्ये आंदोलन करत असले तरी बहुतांश शेतकऱ्यांनी नवीन कायद्यांचं स्वागत केल्याचं केरळमधले शेतकरी नारायण कुट्टी यांनी सांगितलं. \n\nते म्हणतात, \"केरळमध्ये 82% सहकारी शेती आहे आणि तिथल्या शेतकऱ्यांना ही व्यवस्था पसंत आहे.\"\n\nकेरळमधल्या महिला शेतकऱ्यांसाठी 'कुटुंबश्री' योजना आहे. केरळ सरकारने 20 वर्षांपूर्वीच ही सहकारी शेती सुरू केली होती.\n\nशेती\n\nआज जवळपास 4 लाखांहून अधिक महिला शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतोय. 14 जिल्ह्यांमध्ये 49,500 छोट्या गटांमध्ये त्या विभागल्या आहेत. या महिला भाज्या, तांदूळ आणि गव्हाची शेती करतात. 4 ते 10 सदस्यांचा एक गट असतो. या गटामार्फत शेतीतून जे उत्पन्न घेतलं जातं ते या महिला सरकार किंवा खुल्या बाजारात विकतात. \n\nकेरळचे कृषिमंत्री सुशील कुमार यांनी जुलै महिन्यात देशभरातल्या कृषिमंत्र्यांच्या एका परिषदेत बोलताना म्हटलं होतं, \"कॉर्पोरेटद्वारे काँट्रॅक्ट फार्मिंगऐवजी त्यांचं राज्य सहकारी समित्या आणि सामूहिक नेटवर्कच्या माध्यमातून सामूहिक शेतीला प्रोत्साहन देत आहे आणि याचे परिणामही उत्तम आहेत.\"\n\nराजकारण की शेतकऱ्यांची काळजी?\n\nभाजप सूत्रांच्या म्हणण्यानुसार पंजाबचे शेतकरी आंदोलन करत आहेत कारण पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथल्या राज्य सरकारने हे आंदोलन स्पाँसर केलं आहे. \n\nया सूत्राच्या मते, \"काँग्रेस केवळ राजकारण करतंय. आम्ही जो कायदा आणला त्याचं आश्वासन काँग्रेस पक्षाने 2019 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या त्यांच्या जाहीरनाम्यातही दिलं होतं. केंद्राचा कृषी कायदा नाकारण्यासाठी पंजाब सरकारने नवा कायदा आणला आहे. हा नवा कायदा शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करणारा असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी नवा कायदा आणला असेल तर आता आंदोलन कशासाठी?\"\n\nमहाराष्ट्रातले दिनेश कुलकर्णी आणि केरळचे नारायण कुट्टी यांनाही या आंदोलनामागे काँग्रेसचा हात असल्याचं वाटतं. \n\nमात्र, कृष्णा प्रकाश यांच्या मते काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष राजकारण करत आहेत. ते म्हणतात, भाजप विरोधी बाकावर असताना त्यांनी काँग्रेसच्या अशा सर्वच प्रस्तावांचा विरोध केला होता..."} {"inputs":"...्रसार आणि त्यांचं वय पाहता सध्या त्यांना तुरुंगात पाठवणं धोकादायक आहे,\" असं त्यांचं मत आहे. \n\nतर, भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही ट्वीट करत तेलतुंबडेंना पाठिंबा दर्शवला आहे. \"आनंद तेलतुंबडे हे भारतातील अत्यंत महत्त्वाचे बुद्धिवादी विचारवंत आहेत. अन्यायाविरोधात ते कायम आवाज उठवत असतात. त्यांची अटक तात्काळ थांबवायला हवी, तसंच सर्व राजकीय विचारवंताची सुटका करायला हवी,\" असं ते म्हणाले.\n\nकोण आहेत आनंद तेलतुंबडे?\n\nआनंद तेलतुंबडे हे विचारवंत असून ते दलित चळवळीतील आघाडीचे विचारवंत आ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ऑगस्ट 2018 ला तत्कालीन अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह यांनी पुण्यात एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यात पाच कार्यकर्त्यांसह आनंद तेलतुंबडे यांचाही कोरेगाव भीमा प्रकरणात सहभाग असल्याच्या समर्थनार्थ एक पत्र सादर केलं. ते पत्र कुणी 'कॉम्रेड' यांनी लिहिल्याचा पोलिसांनी उल्लेख केला.\n\n\"एप्रिल 2018मध्ये पॅरिसमध्ये एक परिषद आयोजित केली होती. त्यात आनंद तेलतुंबडेंची मुलाखतही झाली होती. त्या परिषदेचा खर्च माओवाद्यांनी केला होता आणि मुलाखत घेण्याची व्यवस्थाही माओवाद्यांनी केली होती,\" असा आरोप पोलिसांनी केला होता.\n\nपरिषदेच्या आयोजकांनी या आरोपांचा स्पष्ट शब्दात निषेध केला आहे, असं तेलतुंबडे यांचं म्हणणं आहे.\n\nभीमा-कोरेगाव हिंसाचार\n\nदरम्यान, FIR रद्द करण्यासाठी तेलतुंबडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पोलिसांना तेलतुंबडे यांच्याविरोधात असलेल्या आरोपांची यादी असलेले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितलं. पोलिसांनी ते सादरही केले. या आरोपांचा प्रतिवाद करणारे सर्व मुद्दे मांडले आणि कोणताही गंभीर गुन्हा उभा राहत नाही हे सिद्ध केल्याचं तेलतुंबडे यांनी सांगितलं.\n\nया आरोपांशिवाय IIT मद्रासमध्ये पेरियार स्टडी सर्कल आयोजित करण्याची जबाबदारी 'आनंद' नामक व्यक्तीची होती, असं पोलिसांनी सादर केलेल्या कागदपत्रांत म्हटलं आहे.\n\n\"मात्र मी तेव्हा खरगपूरच्या IITमध्ये प्राध्यापक होतो. त्यामुळे हे शक्य नाही,\" असं तेलतुंबडे म्हणतात.\n\nत्याचप्रमाणे अनुराधा गांधी मेमोरियल कमिटीच्या बैठकीत त्यांनी 'उत्तम' सल्ला दिल्याचा उल्लेख पोलिसांच्या सादर केलेल्या कागदपत्रांत आहे. मात्र अनेक वर्षं या संस्थेच्या बैठकीलाच गेलेलो नाही, असं ते म्हणतात.\n\nआणखी एका पत्रात 'आनंद'ने गडचिरोली येथील सत्यशोधन तडीस नेण्यासाठी आयोजन करण्याची जबाबदारी घेतली होती असा उल्लेख आहे. \"या पत्रातला 'आनंद' मीच आहे असं तात्पुरतं समजलं तरी मी कमिटी फॉर प्रोटेक्शन ऑफ डेमोक्रॅटिक राईट्स (CPDR)चा सदस्य आहे. मानवी हक्क उल्लंघनांच्या संशयास्पद प्रकरणाचं सत्यशोधन करणं ही या संस्थेची जबाबदारी असली तरी अशी कुठलीही कमिटी स्थापन केली नाही,\" असं ते म्हणाले.\n\n'सुरेंद्र' नामक एका व्यक्तीकडून 'मिलिंद' यांच्यातर्फे आनंद तेलतुंबडे यांनी 90,000 घेतल्याची एक खरडलेली टेप आहे. मात्र त्यात काहीही तथ्य नसल्याचं तेलतुंबडे यांचं मत आहे.\n\nभीमा कोरेगाव प्रकरण काय?\n\nपुण्याजवळील..."} {"inputs":"...्रसार रोखण्यासाठी मदत करू शकतात या दाव्याचं समर्थन करणारा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही.\"\n\nसोशल मीडियावर व्हायरल होणारे संदेश द लॉजिकल इंडियनने पडताळून पाहिले. सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्यांनी मंत्रालयाच्या या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्याचं त्यांना आढळलं. \n\nया वेबसाईटने म्हटलंय, \"कोरोना व्हायरसचं संक्रमण थांबवण्याबाबत आर्सेनिक अल्बम 30 चा कधीही अभ्यास करण्यात आलेला नाही आणि असं कोणत्याही तपासणीतून सिद्धही झालेलं नाही.\"\n\nपण गेल्या काही काळात रोगांवर होमिओपॅथीने उपचा... उर्वरित लेख लिहा:","targets":"तृत्त्वाखालच्या भाजप सरकारने भारताच्या प्राचीन इतिहासाचं संवर्धन करण्यासाठी पारंपरिक उपचार पद्धती स्वीकारल्या असून या पद्धतींना प्रोत्साहनही देण्यात येत आहे. \n\n\n\nपण देशातली 93 टक्के लोकसंख्या विज्ञानावर आधारित उपचार पद्धती स्वीकारत असल्याचं भारत सरकारच्याच एका अभ्यासात 2017मध्ये आढळलंय. \n\nकोरोना व्हायरस आणि कोव्हिड 19 वर अजून पर्यंत कोणताही प्रभावी उपचार मिळालेला नाही आणि यावरची कोणतीही लसही शोधण्यात आलेली नाही. अशा परिस्थिती लोक पर्यायी औषध पद्धतींचा मार्ग स्वीकारतायत. पण होमिओपॅथीमध्ये कोरोना व्हायरसवरचा उपचार आहे, असा याचा अर्थ होत नाही. \n\nपण कोरोना व्हायरसवरच्या उपचारांबद्दलच्या खोट्या बातम्या फक्त भारतातच नाही तर युके, अमेरिका, घाना आणि इतर देशांमध्येही सोशल मीडियावरून शेअर केल्या जात आहेत. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रांमध्ये त्यांना धमकी देतो. पण चीनला धमकावण्याबाबत आपण बचावात्मक धोरण अवलंबतो. आपण युद्धाची कल्पनाही करू शकत नाही. पण याचा अर्थ आपण LAC च्या पलिकडे जाऊन हल्ला करणारच नाही, असाही नाही. आवश्यक असेल त्यावेळी आपण आक्रमक झालं पाहिजे. भारताने माऊंटन स्ट्राईक कॉर्प्सची स्थापना याच हेतूने केलेली आहे.\"\n\nचिनी घुसखोरीचं उत्तर म्हणून भारत त्यांच्या काही जमिनीवर ताबा मिळवून सौदेबाजी करू शकतो का?\n\nया प्रश्नाचं उत्तर देताना हड्डा म्हणाले, \"अशा प्रकारचे पर्याय पूर्वीच्या काळी वापरले जाऊ शकत होते. जशास तसे धोरण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ेसुद्धा या विषयावर काम करत आहेत. हेही तितकंच खरं,\"\n\nPLAAF ने गेल्या काही वर्षांत स्वतःमध्ये अनेक सुधारणा घडवून आणल्याची माहितीही खोसला यांनी दिली. \n\n\"चीनचं वायुदल PLA चा भाग होतं. त्यांच्याकडे आवश्यक ती सर्व यंत्रणा आहे. आर्थिकदृष्ट्या विकसित झाल्यानंतर तसंच आखाती युद्धादरम्यान चीनने नौदल आणि वायुदलाला आधुनिक बनवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांचं वायुदल आपली क्षमता वाढवत चाललं आहे,\" असं खोसला यांनी म्हटलं. \n\nस्वदेशी तंत्रज्ञानात चीन भारतापेक्षा पुढे असल्याचं खोसला यांना वाटतं. चीनला शस्त्रांचा पुरवठा त्यांच्याच देशातून होऊ शकतो, तर भारताला आयात केलेल्या शस्त्रांवर अवलंबून राहावं लागेल. \n\nयाशिवाय, सायबर आणि अंतराळ क्षेत्रातसुद्धा चीन भारतापेक्षा पुढे आहे. \n\nचीफ ऑफ इंटिग्रेडेड डिफेन्स स्टाफ पदावरून निवृत्त झालेले जनरल सतीश दुआ सांगतात, \"चीनने सायबर आर्मी बनवण्यात यश मिळवलं आहे. या क्षेत्रात त्यांच्याकडे क्षमता आहे. आपण अजूनही त्याठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या लष्करी दलात सर्वोत्तम लोकांना आकर्षित करावं लागेल. आपल्या देशात टॅलेंट आहे, पण ते इतर लोकांसाठी काम करत आहेत.\"\n\nचीनच्या श्वेतपत्रिकेत लष्करी सुधारणेचासुद्धा उल्लेख होता. भारतातील आपला अनुभव सांगताना जनरल दुआ म्हणतात, \"भारतात सायबर, अंतराळ विभाग आणि एक विशेष विभाग आहेत. हे विभाग मजबूत झाले पाहिजेत. 2013 मध्ये आपण त्यादृष्टीने पावले उचलली होती. 2018 मध्ये याला सक्रिय रुप देण्यात आलं. या कामात विलंब लागला. हे काम वेगाने झालं पाहिजे. युद्धाचं स्वरुप बदलत असल्यामुळे आपल्याला जुन्या पद्धतीवर अवलंबून राहून चालणार नाही.\"\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रादेशिक पक्षांना श्रेय देत नाहीत. यावर बोलताना राऊत म्हणाले, \"हा त्यांचा विचार आहे. अशा परिस्थितीत राजकीय विचारांपुढे जाऊन निर्णय घेतला पाहिजे.\" \n\n राज्यात प्रादेशिक पक्षांना जागा आहे?\n\n\"प्रादेशिक पक्षांना आपली जागा आहे. राष्ट्रीय पक्ष प्रादेशक पक्षांची जागा घेऊ शकत नाही. पश्चिम बंगाल, आंध्र, तेलंगणा, ओडीशा, महाराष्ट्रात प्रादेशिक पक्ष आहेत. आंतरराष्ट्रीय पक्ष झाला तरी प्रादेशिक पक्ष रहाणारच. राष्ट्रीय पक्षांना प्रादेशिक पक्षांना घेऊनच राजकारण करावं लागेल,\" असं राऊत म्हणाले. \n\nमग, राज ठाकरेंच्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"याचा रिपोर्ट दिला. \"सत्य लपवून ते काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. जो तुमच्या समोर आहे त्यावर पडदा टाकून नवीन काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला जातोय. का? कशासाठी? तुम्हाला बॉसकडून काही ऑर्डर आलीये का? याच दिशेने चौकशी करा. या लोकांनाच टार्गेटकरून तुम्हाला चौकशी करायची आहे. असं असेल तर, जे सुरू आहे के ठीक आहे. पण, मुंबई पोलिसांनी केलेली चौकशी खरी होती.\" \n\nअर्णब गोस्वामी वर काय म्हणाले राऊत?\n\n \"हा व्यक्ती मुख्यमंत्र्यांविरोधात अपशब्द उच्चारतो. शरद पवारांविरोधात बोलतो. गृहमंत्र्यांविरोधात बोलतो. त्याच्या आसपास राहू नका. जवळ आला तर दंडुक्याने मारा असं कधीच म्हटलं नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. तर, मदत करू,\" असं राऊत म्हणाले. \n\nअर्णब गोस्वामी\n\nआदित्य ठाकरेंविरोधात सुरू असलेल्या मोहिमेबाबत बोलताना राऊत म्हणाले, \"मुंबई पोलिसांनी 400- 500 रूपये द्या आणि सत्य माना याबाबत चौकशी सुरू केलीये. कुठून येतो हा पैसा?\" \n\nफडणवीसांना राष्ट्रीय राजकारणात पाहण्याची इच्छा-राऊत\n\nदेवेंद्र फडणवीस माझे मित्र आहेत. राजकारणात कोणीही शत्रू नसतो. वैचारिक मतभेद असू शकतात. फडणवीस आमचे शत्रू नाहीत. भाजपचे मोठे नेते आहेत. राष्ट्रीय स्त्ररावर त्यांना पाहण्याची इच्छा आहे. देवेंद्र फडणवीस युवा नेतृत्व आहे. राष्ट्रीय स्त्ररावर काम करू शकतात. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रान खान यांनी दोन दशकांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. पण त्यांनी अद्याप कधीही सरकार चालवलं नाही. अनेक निरीक्षकांचं असं मत आहे की, यावेळी लष्करातर्फे त्यांना पुढे आणलं जात आहे आणि त्यांच्या स्पर्धकांचं खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहे. \n\nखान यांनी लष्कराशी कोणतेही संधान बांधल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. त्याच वेळी बीबीसीशी बोलताना सध्याचे लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी मात्र पाकिस्तानातले सर्वांत जास्त लोकशाहीवादी नेते इम्रान आहेत असं सांगितलं. त्यांच्या PTI पक्षाला अल-कायदा सारख्या गटांचा ... उर्वरित लेख लिहा:","targets":"्थापनेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. \n\nजर PML-N विजयी झाले तर भारत आणि अमेरिका सुटकेचा नि:श्वास टाकतील कारण इम्रान खान यांची लष्कराशी जवळीक आहे आणि ते मुस्लीम कट्टरवादावर सौम्य भूमिका घेतात. कट्टरवादाच्या विरोधात असलेल्या लढाईत अमेरिका पाकिस्तानबरोबर आहे. तरी अफगाणिस्तानात असलेल्या कट्टरवादी गटांना सुरक्षा देण्याच्या मुद्द्यावरून अमेरिका पाकिस्तानवर नाखुश आहे आणि त्यामुळे ट्रंप यांनी लष्करी मदतीत कपात केली आहे. \n\nजर PTI पक्ष जिंकला आणि त्यातही शरीफ तुरुंगातच राहिले तर PML-N पक्ष आपल्या समर्थकांना रस्त्यावर येण्यास उद्युक्त करेल. \n\nशेवटी कोणताही पक्ष जिंकला तरी लष्कर आपलं वर्चस्व राखण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्रिय झाले.\n\n2) फाळणीनंतर काँग्रेस सोडली\n\nखरंतर आचार्य अत्रे हे मूळचे काँग्रेसचे. बरीच वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये कामही केलं. काँग्रेस महाराष्ट्रभरातील सभा ते गाजवत असत. मात्र, फाळणीचा निर्णय अत्र्यांना काही आवडला नाही आणि ते काँग्रेसमधून बाहेर पडले. \n\nतेव्हाचा हा किस्सा आनंद घोरपडे यांनी 'प्रतिभावंतांचे विनोदी किस्से' या त्यांच्या पुस्तकात सांगितला आहे.\n\nभारत-पाकिस्तान फाळणी ही काँग्रेसची एक अक्षम्य ऐतिहासिक चूक आहे, असे त्यांचे प्रामाणिक मत होते.\n\nते काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी नाराजीच... उर्वरित लेख लिहा:","targets":"शब्दात सांगायचे झाले, तर जे एस. एम. जोशी यांनी आत्मचरित्रात नमूद केले आहे. बाबासाहेब म्हणाले, \"जर आपल्याला संयुक्त महाराष्ट्र आणि मुंबई हवी असेल, तर सत्तेला आपण काठीनेही स्पर्श करता कामा नये.\" \n\nबाबासाहेब म्हणाल्यावर अत्र्यांनी त्यांचा निवाडा तात्काळ मान्य केला. नंतर अत्रे एस. एम. यांना जे म्हणाले जे एस. एम. यांनी नमूद करून ठेवले आहे, \"बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच केली हो आमची.\"\n\nआचार्य अत्रेंनी टीकेलाही मर्यादा ठेवली. ते ज्यावेळी कौतुकाची वेळ असेल, तेव्हा त्यांनी कधीही हात आखडता घेतला नाही. यशवंतराव चव्हाणांबाबतचा एक किस्सा तसाच आहे.\n\n4) यशवंतराव चव्हाणांवर टीका आणि 'ते' निरोपाचं भाषण\n\nआचार्य अत्रे आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील हा किस्सा खरंतर सर्वश्रुत आहे. आचार्य अत्रे यांनी एका भाषणात म्हटलं, \"मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे\"\n\nअत्र्यांच्या या घोषणेतील 'च' यशवंतरावांना खटकला आणि त्यांनी तसं बोलून दाखवलं. तर त्यावर हजरजबाबी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी प्रचंड आग्रही असलेले अत्रे म्हणाले, 'च'ला एवढं महत्त्व कशाला म्हणता? 'च' किती महत्त्वाचा असतो, हे तुम्हाला सांगायला हवं का? तुमच्या आडनावातला 'च' काढला, तर मागे काय राहतं 'व्हाण'!\n\nसंयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनादरम्या अत्रेंनी यशवंतराव चव्हाणांना धारेवर धरलं खरं, पण 1962 साली जेव्हा यशवंतराव चव्हाणांना केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून बोलावण्यात आलं, तेव्हा त्यांनी विधानसभेत यशवंतरावांसाठी केलेल्या निरोपाच्या भाषणातून अत्रेंच्या मनाचा मोठपणा दिसून येतो.\n\nअत्रेटोला या त्यांच्या पुस्तकात यशवंतरावांवरील त्या भाषणाचा समावेश आहे. त्यात ते म्हणाले होते, \"पूर्वीच्या गोष्टी आता उगळीत बसण्याचे कारण नाही व मी त्या उगळीत नाही. आमदार यशवंतरावांच्या अंगी काही अलौकिक गुण नसते तर ते या पदाला पोहोचलेच नसते आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना भारताचे संरक्षणमंत्री म्हणून पाचारण केलेच नसते. यशवंतरावांचा स्वभाव, त्यांचे वागणे आणि त्यांचे बोलणे हे सारेच काही असे आहे की त्यांचे शत्रुत्व करू इच्छिणाऱ्या माणसालासुद्धा यशस्वीपणे फार काळ शत्रुत्व करणे शक्य होत नाही असे मी माझ्या अनुभवावरून सांगतो.\" \n\nहीच गत पंडित जवाहरलाल नेहरू यांची. त्यांच्यावरही अत्रेंनी टीका केली. अगदी 'जवाहरलाल की जहरलाल' इथवर ते बोलले. पण जेव्हा नेहरूंचं निधन झालं, तेव्हा सलग तेरा दिवस अत्र्यांनी..."} {"inputs":"...्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं की, \"शिवस्मारक उभारण्याची संकल्पना काँग्रेसनं मांडली होती. त्यावर कामही सुरू झालं होतं. पण CRZ नियमांनुसार समुद्रात बांधकाम करणं अशक्य होतं. त्यामुळे CRZच्या नियमावलीत बदल करावे लागणार होते.\"\n\n1986च्या पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार CRZ अर्थात Coastal Regulation Zone ठरवण्यात आले आहेत. सागरी किनाऱ्यापासून काही ठराविक अंतरावरच्या क्षेत्रांना तीन झोनमध्ये विभागण्यात आलं आहे. या वेगवेगळ्या झोनमध्ये सागरी परिसंस्था संरक्षणाच्या मार्गदर्शकतत्त्व ... उर्वरित लेख लिहा:","targets":"णाऱ्या खडकांचं संशोधन केलं जातं. शिवस्मारकाची उभारणी जिथे केली जाणार आहे, तिथल्या खडकाचं संशोधनसध्या शासनाकडून सुरू आहे. हे संशोधन झाल्यावरच पुढील मोठ्या कामाला सुरुवात होईल.\"\n\nहे वाचलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्रेसचं सत्तेत पुनरागमन झालं आहे. \n\n26 एप्रिल 2018 रोजी कमनाथ यांनी मध्य प्रदेश काँग्रेसची सूत्रं हाती घेतली. तेव्हापासून भोपाळ हीच त्यांची कर्मभूमी झाली. नेतृत्वाची धुरा हाती येताच त्यांनी सगळ्यांत आधी काँग्रेस कार्यालयाचं रुपडं पालटलं. इमारतीला रंगरंगोटी करण्यात आली.\n\nसंजय गांधी यांची तसबीरही अवतरली. मध्य प्रदेशात काँग्रेसने हाती घेतलेल्या मोहिमेत तीन-चतुर्थांश टक्के यंत्रणा कमलनाथ यांनीच कार्यान्वित केल्याची वार्ता आहे. \n\nराष्ट्रीय पातळीवर कमलनाथ यांची उपयुक्तता एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्री ... उर्वरित लेख लिहा:","targets":"पक्षाचं गेली अनेक वर्ष वृत्तांकन करणारे मनोरंजन भारती म्हणतात, सर्वसामान्य माणसंही म्हणू लागली की इंदिराजींचे संजय आणि कमलनाथ हे उजवे-डावे हात आहेत. \n\nपहिल्यांदा कुठे निवडून आले कमलनाथ?\n\nआदिवासी आणि दुर्गम अशा भागातून 1980 मध्ये निवडून येणाऱ्या कमलनाथ यांनी छिंदवाडाचं चित्रच बदलं. याच मतदारसंघातून ते सलग नऊवेळा लोकसभेत निवडून गेले. याच भागात त्यांनी शाळा-कॉलेज तसंच आयटी पार्क उभारलं. \n\nस्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी त्यांनी वेस्टर्न कोलफील्ड्स आणि हिंदुस्तान युनिलिव्हरसारख्या कंपन्या आणल्या. त्याचवेळी क्लॉथ मेकिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, ड्रायव्हर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हेही त्यांनी सुरू केलं. \n\nसंजय गांधी यांचा मृत्यू आणि इंदिरा गांधी यांची हत्या यामुळे कमलनाथ यांच्या राजकीय कारकीर्दीवर निश्चित परिणाम झाला. मात्र तरीही काँग्रेस पक्ष आणि गांधी राजघराण्याशी ते एकनिष्ठ राहिले. \n\n1984 मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर उसळलेल्या शीखविरोधी दंगलीत कमलनाथ यांचंही नाव समोर आलं होतं. मात्र सज्जन कुमार, जगदीश टाइटलर यासारख्या नेत्यांप्रमाणे त्यांचा दंगलीतला सहभाग सिद्ध होऊ शकला नाही. \n\nगांधी घराण्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.\n\n1984मधील शीखविरोधी दंगली आणि 1996 मध्ये उघडकीस आलेला हवाला घोटाळा या दोन घटनांचा अपवाद वगळला तर अनेकवर्षं महत्वपूर्ण खात्यांचा कारभार सांभाळूनही कमलनाथ यांचं नाव वादविवादांमध्ये अडकलं नाही. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा किंवा अन्य गंभीर आरोपदेखील झालेला नाही. \n\nपर्यावरण, शहरविकास, वाणिज्य, उद्योगसारख्या महत्त्वपूर्ण खात्यांचा कारभार त्यांनी सांभाळला. \n\nहवाला घोटाळ्यात सहभागाचे आरोप \n\n1996 मध्ये कमलनाथ यांचं नाव हवाला घोटाळ्याप्रकरणी घेतलं गेल्यावर काँग्रेस पक्षाने छिंदवाडातून त्यांची पत्नी अलकानाथ यांना उमेदवारी दिली. त्या निवडून आल्या.\n\nमात्र पुढच्या वर्षी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये कमलनाथ यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. छिंदवाडात कमलनाथ यांचा झालेला तो एकमेव पराभव आहे. \n\nइंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर कमलनाथ यांनी राजीव गांधी यांचे विश्वासू सहकारी म्हणूनही काम पाहिलं. आजही राहुल गांधी यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. \n\nमनोरंजन भारती याविषयी अधिक सांगतात, ''कमी वेळात सगळे रिसोर्स गोळा करण्यात कमलनाथ यांचा हातखंडा आहे. प्रत्येक पक्षात त्यांचे मित्र आहेत. व्यवसायामुळे उद्योग क्षेत्रात त्यांची..."} {"inputs":"...्रेसच्या हाती हा मुद्दा लागला आहे. आता ही गोष्ट पाहण्यासारखी ठरेल की जसं भाजपनं काँग्रेसला भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर पेचात पकडलं होतं तसंच काँग्रेस भाजपच्याबाबतीत करू शकेल की नाही. या मुद्द्याचा आधार घेऊन काँग्रेस पक्ष आपल्या बाजूने जनमत वळवू शकतं की नाही हे पाहण्यासारखं ठरणार आहे,\" असं राधिका सांगतात. \n\n\"राजकारण हे प्रतिमेवर आणि त्या व्यक्तीविषयी लोकांमध्ये काय समज आहे यावर अवलंबून असतं. गेल्या काही काळापासून राफेलबाबत अनेक प्रश्न विचारले जात आहेत. आता तर थेट माजी राष्ट्राध्यक्षांकडून हे वक्तव... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा कंपन्यांनी भाग घेतला होता. \n\nदरम्यान, राफेल विमान बनवणारी कंपनी दसो एव्हिएशननं त्यांची बाजू एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे मांडली आहे. त्यांचं म्हणणं आहे की भारतीय भागीदार कंपनीची निवड त्यांनीच केली होती आणि त्याच आधारावर रिलायन्सला निवडलं होतं. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्रेसला यश आल्यानं लोकसभेलाही चांगल्या जागा हाती येतील अशी अपेक्षा होती.\n\nज्योतिरादित्य यांनी त्यांच्या पारंपरिक गुना या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. 2014च्या मोदी लाटेतही आपली जागा वाचवणारे ज्योतिरादित्य यंदा मात्र ही निवडणूक हारले. तेही एकेकाळी त्यांचा मदतनीस राहिलेल्या के. पी. यादव यांच्याकडून. हा पराभव ज्योतिरादित्य यांना चांगलाच जिव्हारी लागला. महत्त्वाचं म्हणजे ज्या पश्चिम उत्तर प्रदेशची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती तिथंही पक्षाच्या नशिबी दारुण पराभव आला होता.\n\n2019च्या मे... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा मते ज्योतिरादित्य यांच्या मनात कमलनाथ यांच्यापेक्षा दिग्विजय सिंह यांच्याविषयी जास्त अढी असावी. मध्य प्रदेशच्या राजकारणात राघोगड आणि शिंदे घराणं यांच्यात असलेल्या चढाओढीची कहाणीही रंजक आहे. \n\nही कहाणी 202 वर्षं जुनी आहे. 1816 साली शिंदे घराण्याचे दौलतराव शिंदे यांनी राघोगडचे महाराज जयसिंह यांचा युद्धात पराभव केला होता. त्यावेळी राघोगडाला ग्वाल्हेर संस्थानाचं मांडलिकत्व पत्करावं लागलं होतं. 1993 साली दिग्विजय सिंह यांनी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत माधवराव शिंदे यांना मात देऊन त्या पराभवाची परतफेड केल्याचं बोललं जातं. \n\nअर्थात 49 वर्षांचे ज्योतिरादित्य शिंदे यांना वय आपल्या बाजूने आहे, याची पूर्ण कल्पना आहे. मात्र, वडिलांप्रमाणे आपल्यालाही मध्य प्रदेशची सत्ता मिळवण्याची संधीच मिळू नये, हे पटणारं नाही. \n\nशिवाय या निमित्तानं आणखी एक आठवण सांगता येईल ती म्हणजे ज्योतिरादित्य यांच्या आजी विजयाराजे यांनी 1967 मध्ये जनसंघात प्रवेश करण्याआधी राज्यातलं डी. पी मिश्रा यांचं सरकार पाडण्यात भूमिका बजावली होती. त्यावेळी विजयाराजे काँग्रेसमध्येच होत्या. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्रॉडक्शन रेट म्हणजेच एखाद्या व्यक्तीपासून इतरांना संसर्ग होण्याचा दर म्हणजे R0 वाढून एकापेक्षा जास्त झाला. \n\nजर्मनीतली सगळी दुकानं काही दिवसांपूर्वी उघडण्यात आली होती. मुलं शाळेत परतली आणि जर्मनीतल्या सगळ्या महत्त्वाच्या फुटबॉल लीग्सही पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार आहेत. \n\nनिर्बंध वेगाने उठवण्यात यावेत यासाठी शनिवारी जर्मनीतल्या हजारो नागरिकांनी निदर्शनं केली. पण लॉकडाऊन शिथील केल्यानंतर संसर्गाची प्रकरणं वाढल्याने लोकांमधली काळजी आता वाढलेली आहे. गोष्टी पुन्हा हाताबाहेर जाऊ शकतात, अशी चिंता व... उर्वरित लेख लिहा:","targets":"ारने परवानगी दिलेली आहे. \n\nस्पेन\n\nस्पेनमध्ये कोव्हिड 19मुळे मरणाऱ्यांचं प्रमाण 15 मार्चनंतर कमी झालंय. इथे कडेकोट लॉकडाऊन लागू करण्यात आला होता आणि आता काही निर्बंध शिथील करण्याचा विचार करण्यात येतोय. \n\nपण माद्रिद आणि बार्सिलोना शहरात राहणाऱ्या नागरिकांवरचे निर्बंध शिथील केले जाणार नाहीत. ही दोन शहरं वगळता स्पेनच्या इतर शहरांमधले लोक मोकळ्या जागी असणारे बार आणि रेस्टॉरंट्समध्ये एकमेकांना भेटू शकतील. \n\nऑस्ट्रेलिया\n\nऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्समध्ये प्रशासनानने रेस्टॉरंट्स, खेळाची मैदानं आणि आऊटडोअर पूल सुरू करायला शुक्रवारी परवानगी दिली. इथे मोठ्या प्रमाणात चाचण्या करण्यात आल्या. आता इथल्या रुग्णांचं प्रमाण कमी होताना दिसतंय. \n\nन्यू साऊथ वेल्स आणि क्वीन्सलंड या ऑस्ट्रेलियाच्या दोन मोठ्या राज्यांमध्ये मुलं सोमवारपासून शाळेत जाऊ लागली आहेत. या आठवड्याच्या शेवटपर्यंत संपूर्ण देशातील लोक आपल्या मित्रांना आणि कुटुंबियांना भेटणं सुरू करू शकतील. \n\nपण सोमवारी लॉकडाऊन शिथील झाल्याबरोबर मोठ्या संख्येने लोक खरेदीसाठी बाहेर पडले. फिजीकल डिस्टंसिंगसाठी घालून देण्यात आलेल्या नियमांचं पालन होताना दिसलं नाही. यामुळे पुन्हा संसर्ग वाढण्याची काळजी व्यक्त करण्यात येतेय. \n\nयुरोप\n\nयुरोपातले बहुतेक देश सध्या लॉकडाऊन शिथील करत आहेत. पण सोबतच संसर्गाची दुसरी लाट येऊ नये अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येतेय. फ्रान्स आणि नेदरलँड्समध्ये प्राथमिक शाळा अंशतः उघडण्यात येतील.\n\nतर फ्रान्समध्ये अनेक आठवड्यांच्या कालावधीनंतर लोक सोमवारी कामावर परतू लागले आहेत. या आठवड्याच्या अखेरपासून डेन्मार्कमध्ये शॉपिंग सेंटर्स, तर पोलंडमध्ये हॉटेल्स सुरू होणार आहेत. \n\nन्यूझीलंड\n\nन्यूझीलंडमधले निर्बंध आता आणखी शिथील करण्यात येत आहेत. या देशात आता कोरोनाच्या फक्त 90 अॅक्टिव्ह केसेस आहेत. हा कोरोनावर जवळपास विजय असल्याचं मानलं जातंय. \n\nन्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन\n\nम्हणूनच गुरुवारपासून रेस्टॉरंट्स, दुकानं आणि सिनेमा थिएटर्स सुरू करायला परवानगी देण्यात आलेली आहे. पण बार मात्र 21 मे पर्यंत बंद राहतील. \n\nब्रिटन\n\nजे लोक घरून काम करू शकत नाहीत, म्हणजेच वर्क फ्रॉम होम करू शकत नाहीत, ते बाहेर जाऊ शकतात, असं ब्रिटनमध्ये सांगण्यात आलंय. कामाच्या सर्व ठिकाणी 'कोव्हिड 19 सिक्युअर' या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करावं लागेल. सोबतच लोकांनी सार्वजनिक वाहतूक..."} {"inputs":"...्लंड दौऱ्यात टेस्ट मॅच जिंकली. आठ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने हा पराक्रम केला होता. या टेस्टमध्ये स्मृतीने अर्धशतक झळकावत नैपुण्याची झलक सादर केली. \n\nदोन वर्षांनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्मृतीने होबार्ट इथं खणखणीत शतक झळकावलं. 2017 मध्ये झालेल्या वर्ल्डकपपूर्वी स्मृती गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे पाच महिने क्रिकेटपासून दूर होती. ती वर्ल्डकप खेळू शकणार का, याविषयी साशंकता होती.\n\nमात्र फिजिओंच्या मार्गदर्शनाखाली तिने पुनरागमनसाठी कठोर मेहनत घेतली. मात्र तरीही तिला वर्ल्ड कप क्वॉलिफायर आणि चौरं... उर्वरित लेख लिहा:","targets":"्रीय दौऱ्यादरम्यान स्मृतीला संगकाराला भेटण्याची संधी मिळाली. संगकाराबरोबरचा फोटो स्मृतीने ट्विटरवर शेअर केला.\n\nडावखुऱ्या फलंदाजांच्या खेळात असणारं देखणेपण, पल्लेदार फटके मारतानाची सहजता आणि त्याचवेळी एकेरी-दुहेरी धावा चोरण्यातलं कौशल्य स्मृतीच्या खेळाची गुणवैशिष्ट्यं. \n\nमिताली राज आणि झुलन गोस्वामी या भारतीय महिला क्रिकेटच्या शिलेदार. बॅटिंगला जाण्याआधी शांतपणे पुस्तक वाचत बसणारी मिताली महिला क्रिकेटमधील अग्रणी फलंदाजापैकी एक.\n\nदुसरीकडे उंचपुऱ्या झुलनने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भल्याभल्या फलंदाजांना नाकीनऊ आणलं. गेल्या तीन वर्षात मिताली-झुलनने दिलेली मशाल हरमनप्रीत सिंग आणि स्मृती मंधाना यांनी समर्थपणे पेलली आहे. यंदा स्मृतीला प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nस्मृतीच्या खेळातलं सातत्य टिपत ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश लीग स्पर्धेतल्या ब्रिस्बेन हिट संघाने तिला ताफ्यात समाविष्ट केलं. \n\nइंग्लंडमध्ये IPLच्या धर्तीवर आयोजित किया सुपर लीग स्पर्धेतल्या वेस्टर्न स्टॉर्म संघासाठी खेळताना स्मृतीने वादळी खेळी केल्या आहेत. यावर्षी स्मृती होबार्ट हरिकेन्स संघाकडून खेळत आहे. \n\nइंग्लंडमध्ये किया सुपर लीग स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच पुरस्कारासह\n\nस्पर्धांच्या निमित्ताने देशविदेशात संचार करणाऱ्या 22 वर्षीय स्मृतीची सांगलीशी नाळ तुटलेली नाही.\n\nसांगलीतली प्रसिद्ध संभा भेळ तिला प्रचंड आवडते. चीज गार्लिक ब्रेड आणि वडापाव हेही तिला खुणावतात, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं असल्याने डायटची कठोर बंधनं तिला पाळावी लागतात. मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया कार्यक्रम ती आवर्जून पाहते.\n\nतंत्रशुद्ध फलंदाजीचा आधारस्तंभ आणि खेळाडू म्हणून कारकीर्दीनंतर प्रशिक्षक या नात्याने युवा खेळाडूंची फौज घडवणाऱ्या राहुल द्रविड यांनी स्वाक्षरी केलेली बॅट स्मृतीच्या किटचा भाग बनली.\n\nस्मृतीच्या भावाला द्रविड यांना भेटण्याची संधी मिळाली. त्यांनी आठवणीने बहिणीसाठी द्रविड यांच्याकडून बॅटवर स्वाक्षरी घेतली. स्मृतीने याच बॅटने द्विशतक झळकावलं. पुढची अनेक वर्ष स्मृती याच बॅटने खेळत होती. चारवेळा दुरुस्ती झालेली ही बॅट आता स्मृतीच्या घरी दिमाखात विराजमान आहे. \n\n2018 वर्षाच्या शेवटच्या सरत्या संध्याकाळी तिची म्हणजेच स्मृती मन्धानाची आयसीच्या वुमन्स क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कारासाठी निवड झाली. \n\nवर्षभरातल्या सातत्यपूर्ण प्रदर्शनासाठी तिला वनडे क्रिकेटर ऑफ द..."} {"inputs":"...्ल्स यांचे अगदी जवळचे मित्र होते.\n\nडचीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झालेल्या मुद्द्यांना भागधारकांनी मान्यता दिली आहे. \n\nत्यात \"अध्यक्षांनी वॅन कस्टेम यांनी डची ऑफ कॉर्नवॉल यांची ओळख करून दिल्याबद्दल आभार मानले आणि संचालक मंडळानं जर कायद्यात तरतूद नसेल तर शेअर्सचं प्रकरण गुप्त ठेवण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली\".\n\nदस्तावेजाचा स्रोत\n\nधोरणात बदल\n\nSFM कार्बन क्रेडिटच्या क्षेत्रात काम करतात. कार्बन क्रेडिट हे ग्लोबल वार्मिंगचा सामना करण्यासाठी तयार केलेलं मार्केट आहे.\n\nया कंपनीला शीतोष्ण आणि ... उर्वरित लेख लिहा:","targets":"तित्वात आला आहे, उष्ण कटिबंधातील वर्षावनं असलेल्या देशांना त्यांच्याकडे असलेली जंगलं कापून तिथे नवीन झाडं लावण्याशिवाय पर्याय नाही.\"\n\nक्योटो कराराबद्दलच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सुरू आहे.\n\n\"युरोपियन कार्बन ट्रेडिंग स्कीममधून विकसनशील देशांच्या जंगलांना कार्बन क्रेडिटमधून वगळलं आहे. \n\nहे चूक आहे आणि ही वारंवार होणारी चूक सुधारण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थांनी एकत्र येण्याची गरज आहे.\" असंही ते पुढे म्हणाले.\n\nऑक्टोबर 2007 मध्ये त्यांनी प्रिन्स रेनफॉरेस्ट प्रोजेक्ट सुरू केला. \n\nहवामान बदलासाठी उष्ण कटिबंधातील जंगलतोडीसाठी जागतिक पातळीवर मान्यता मिळवणं आणि वर्षावनांना जास्तीत जास्त जिवंत ठेवणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश होता.\n\nया प्रकल्पाच्या उद्घाटनपर भाषणात ते म्हणाले, \"सध्या अस्तित्वात असलेल्या वर्षावनांचं संरक्षण करण्यासाठीचे कोणतेही उपाय क्योटो करारात नाही.\"\n\n\"वृक्षतोड आणि पुनर्वनीकरण (पुन्हा झाडं लावणे) यासाठी क्रेडिट्स उपलब्ध आहेत, पण जुन्या वाढणाऱ्या झाडांच्या नियमनसाठी नाहीत, \n\nत्याचवेळी युरोपियन क्रेडिट स्कीममध्ये (EU ETS) विकसनशील देशांचा समावेश नाही. \n\nत्यामुळे हवामान बदलाच्या मुद्द्यावर घनदाट जंगलांना का वगळावं याबाबत प्रतिसाद अपेक्षित आहे.\n\nवर्षावनासाठी कार्बन क्रेडिटचा समावेश करण्यासाठी क्योटो करार आणि EU ETS मध्ये बदल करण्याबाबत 2008 पूर्वी केलेल्या कोणत्याही भाषणाचा पुरावा पॅनोरामाला मिळाला नाही. \n\nपॅनोरामा करत असलेल्या प्रकल्पाबाबत त्यांच्या कार्यालयाशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.\n\nमदतीचा हात\n\nपुढच्या सहा महिन्यात या भविष्यातील राजानं अनेक भाषणं आणि व्हीडिओ तयार केले. \n\nजानेवारी 2008 मध्ये आलेल्या एका व्हीडिओमध्ये प्रिन्स म्हणाले, \"मला वाटतं की कार्बनला खरी किंमत मिळण्यासाठी एक नवीन क्रेडिट मार्केट तयार करणं आणि वर्षावनांमुळे पर्यावरण सेवा मिळण्याला सगळ्यात जास्त प्राधान्य मिळायला हवं.\"\n\nफेब्रुवारी 2008 साली त्यांनी तत्कालीन पंतप्रधान गॉर्डन ब्राऊन यांच्यासोबत खासगी बैठकीत बोलणं झाल्याची चर्चा आहे.\n\nकाही दिवसानंतर त्यांनी युरोपियन कमिशनचे अध्यक्ष जोस मॅन्युअल बरोसो तसंच युरोपियन युनियनचे पर्यावरण, व्यापार आणि शेती आयुक्त यांच्याबरोबर चर्चा केली.\n\nयुरोपियन पार्लमेंटच्या 150 सदस्यांबरोबर केलेल्या भाषणात ते म्हणाले, \"युरोपियन एमिशन..."} {"inputs":"...्व प्रभावी नाही. त्यांच्यासमोर समाधान आवताडेंसारखा तगडा उमेदवार उभा करण्यात आला. याचाही फटका महाविकास आघाडीला मिळाला.\"\n\nराज्याच्या राजकारणावर काय परिणाम होईल? \n\nपंढरपूर मंगळवेढा निवडणूक ऐन कोरोनाची दुसरी लाट आलेली असतानाच सुरू झाली. भाजपकडून देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, जयंत पाटील हे आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. \n\nराज्यातील बडे नेते मतदारसंघात ठाण मांडून बसल्यामुळे ही निवडणूक राज्यासाठीच महत्त्वाची आहे, असं चित्र निर्माण झालं होतं. या निवडणूक निकाला... उर्वरित लेख लिहा:","targets":"ीत आमचा थोडक्यात पराभव झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. \n\n\"महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी चांगली मदत केली, मात्र दोन तालुक्यात संवाद साधता न आल्याने आणि दोन तालुक्‍यातील सर्वांना सोबत घेऊन जाण्यात आम्हाला अपयश आल्याने आमचा त्या ठिकाणी थोडक्यात पराभव झाला,\" असं जयंत पाटील म्हणाले. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.\n\nबीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. \n\n'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)"} {"inputs":"...्वजनिक शौचालय स्वच्छ करताना बाहेर काढलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची भरलेली बादली आणि हातात खराटा घेऊन जात असताना काही महिलांनी मला हटकलं आणि 'आमच्या घरासमोरून जात नको जाऊस आमच्या देवांवर तुझी सावली पडते' असं म्हणाल्या. या हीन वागणुकीमुळे दुखावल्यामुळे मी कधीच देवपूजा केली नाही.\" \n\nअजूनही समाजाचा दृष्टिकोन बदलला नसल्याची खंत सफाई कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. सफाई कर्मचारी घाणीत काम करत असल्याने मोठ्या प्रमाणात आजारी पडतात. \n\nसततच्या कमामामुळे अनेकाना त्वचाविकार, पॅरालीसिस होण्याचं प्रमाण अधिक आहे. घाणीत ... उर्वरित लेख लिहा:","targets":"बत घेत दिल्ली राज्य सरकारने मेहतर सफाई कर्मचाऱ्यांना ही भेट दिली आहे, असं त्यांच म्हणण आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्वत: उभे केले.\n\nभाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही यावरुन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ते म्हणतात, \"शिवसेनेने CAA विधेयकावेळीही राज्यसभेत यू टर्न घेतला होता. कृषी विधेयकालाही लोकसभेत पाठिंबा आणि राज्यसभेत विरोधात भाषण करून सभात्याग म्हणजे महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसदेपर्यंत 'सेम टू शेम'. गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळा गोंधळ!\"\n\nज्येष्ठ पत्रकार महेश सरलष्कर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, \"राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने थेट भाजपला मदत केली असे म्हणता येणार नाही पण अप्रत्यक्षर... उर्वरित लेख लिहा:","targets":"शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 'मोदी प्रेम'?\n\nशिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रादेशिक पक्षांनी महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर केले असले तरी दिल्लीत थेट नरेंद्र मोदींना विरोध केलेला नाही.\n\nयाविषयी बोलताना ज्येष्ठ पत्रकार महेश सरलष्कर सांगतात, \"केंद्रीय विधेयकाला संसदेत विरोध करणं म्हणजे एकप्रकारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करणे. दोन्ही पक्षांनी हा विरोध टाळला असेही म्हणता येईल.\"\n\nप्रादेशिक पक्षांचा राष्ट्रीय राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो हे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. अनेकदा असे पक्ष केवळ महाराष्ट्राच्या हितसंबंधांपर्यंत विचार करताना दिसतात.\n\nया विषयी बोलताना राजकीय विश्लेषक विजय चोरमारे सांगतात, \"प्रादेशिक पक्ष सहसा राष्ट्रीय मुद्यांबाबत गंभीर नसतात. आपल्याला 370 कलम, सीएए, एनआरसी, भारत-चीन विषय, रफाल प्रकरण अशा विविध देश पातळीवरील मुद्यांबाबत हे पक्ष आक्रमक झालेले दिसत नाहीत.\" \n\n\"केंद्र सरकारकडून राज्य पातळीवरील कामे करून घेणे आपल्या सोयीच्या गोष्टी करून घेण्यासाठी केंद्रासोबत पूरक काम करतात असे दिसते.\" असंही विजय चोरमारे म्हणाले.\n\nकाँग्रेस नाराज?\n\n26 ऑगस्टला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मित्र पक्षांसोबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहभागी झाले होते. पण याचा अर्थ काँग्रेस आणि शिवसेनेतही सर्वकाही आलबेल आहे असे नाही.\n\nमहाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर अनेकवेळेला अगदी राहुल गांधी यांच्यापासून ते प्रदेश नेते अशोक चव्हाण यांच्यापर्यंत सर्वांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.\n\nमहाविकास आघाडीतील निर्णय प्रक्रियेत काँग्रेसचा थेट सहभाग नाही असेही वक्तव्य राहुल गांधींनी केले होते. त्यामुळे आता सत्तेत सोबत असूनही राष्ट्रवादीने आणि शिवसेनेने कृषी विधेयकासाठी काँग्रेसला समर्थन देण्याचे टाळल्याने याचे महाराष्ट्रात काय पडसाद उमटतील हे पाहाणे सुद्धा महत्त्वाचे आहे.\n\nखरं तर स्थानिक आणि राष्ट्रीय राजकारण एकाच पद्धतीने पाहता येत नाही. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे बहुतांश राज्यांचा विचार करून काँग्रेसला आपली भूमिका ठरवावी लागते. पण राष्ट्रवादी आणि शिवसेना प्रादेशिक पक्ष आहेत आणि त्यांना स्थानिक राजकारणानुसार ते सोयीची भूमिका घेत असतात.\n\nअसे असले तरी तीन पक्षांमध्ये कायम कुरबुरी सुरू असताना दोन्ही मित्र पक्षांनी घेतलेल्या भूमिकेकडे..."} {"inputs":"...्वाचा असतो. राजीव गांधींना बोफोर्स प्रकरणात याच दृष्टिकोनाची किंमत मोजावी लागली. जनतेनं त्यांना निवडणुकीत पराभूत केलं. त्यांच्या प्रतिमेवर बराच काळ बोफोर्स प्रकरणाचं सावट पडलेलं होतं. \n\nनरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा दुसरा भाग हा अधिक निराशाजनक आहे. राजीव गांधींच्या मृत्यूचा संबंध मोदींनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांशी जोडण्याचा प्रयत्न केला. राजीव गांधींची हत्या जगातील सर्वांत भयंकर अशा कट्टरपंथी हल्ल्यामध्ये करण्यात आली होती. पहिल्यांदा इंदिरा गांधी आणि नंतर राजीव गांधींनी कट्टरपंथी हल्ल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार करताना दिसत नाहीत. राजीव गांधींवर टीका करत असताना त्यांना या गोष्टीचाही विसर पडला असावा, की त्यांच्या पक्षाचे तत्कालिन अध्यक्ष बंगारू लक्ष्मण लाच घेताना 'ऑन कॅमेरा' पकडले गेले होते. \n\nभाजपचे अजून एक नेते दिलीप सिंह जूदेव यांना 'ऑन कॅमेरा' पकडण्यात आलं होतं. 'पैसा खुदा तो नहीं लेकिन खुदा से कम भी नहीं,' असं जूदेव यांचं वक्तव्य होतं. \n\nव्यक्तिगत पातळीवरील टीका \n\nवास्तवाशी फारकत घेतलेली विधानं आणि व्यक्तिगत हल्ले करणारी भाषणं नरेंद्र मोदींनी यापूर्वीही केली आहे. पन्नास कोटींची गर्लफ्रेंड, सर्व विरोधकांना जेलमध्ये टाकण्याची धमकी अशी विधानं नरेंद्र मोदींनी यापूर्वीही केली आहेत. \n\nराजीव गांधीबद्दल त्यांनी केलेल्या विधानांना सत्तेची गुर्मी म्हणायचं की राजकारणाचा बदलता चेहरा? (कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवण्याचा हव्यास) \n\nकाही गोष्टींचा मोदींना विसर पडला असावा. ज्या अटलबिहारी वाजपेयींनी नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनविण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती, त्याच वाजपेयींवरील उपचारांसाठी राजीव गांधींनी मदत केली होती आणि त्याचा कुठेही गवगवाही केला नव्हता. \n\nराजीव गांधींच्या मृत्यूनंतर स्वतः अटल बिहारी वाजपेयींनीच या मदतीबद्दल माहिती दिली होती. आज आपण राजीव गांधींमुळे जिवंत असल्याचं वाजपेयींनी म्हटलं होतं. \n\nराहुल आणि प्रियंकाचं प्रत्युत्तर\n\nनरेंद्र मोदींनी आपल्या वडिलांवर केलेल्या टीकेला प्रियंका गांधी तसंच राहुल गांधींनीही प्रत्युत्तर दिलं आहे. \"शहिदांच्या नावावर मतं मागून त्यांच्या बलिदानाचा अपमान करणाऱ्या पंतप्रधानांनी काल आपल्या बेताल लहरीमध्ये एका प्रामाणिक आणि सज्जन व्यक्तिच्या बलिदानाचाही अनादर केला. ज्यांच्यासाठी राजीव गांधींनी बलिदान दिलं, ती अमेठीची जनताच आता याचं उत्तर देईल. मोदीजी, हा देश धोका देणाऱ्यांना कधीच माफ करत नाही,\" असं ट्वीट प्रियंका गांधींनी केलं आहे. \n\nराहुल गांधींनीही ट्वीट करून नरेंद्र मोदींच्या टीकेला उत्तर दिलंय. \"मोदीजी, युद्ध संपलेलं आहे. तुमची कर्मं वाट पाहत आहेत. स्वतःबद्दलचे विचार माझ्या वडिलांना लागू करून तुम्ही तुमचा बचाव करू शकत नाही.\" असं राहुल गांधींनी म्हटलंय. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्वाण दिनी हजारो कार्यकर्त्यांसह इंदू मिलमध्ये प्रवेश करून ताबा घेतला जाईल, असा त्यांनी इशारा.\n\nठरल्याप्रमाणे आंदोलन झालं आणि तब्बल 26 दिवस रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी इंदू मिलमध्ये शिरून ठिय्या दिला होता. \n\n\"पोलीस बंदोबस्त चोख होता. पण आमचीही तयारी झाली होती. इंदू मिलवर आमचा झेंडा रोवण्यासाठी आम्ही गनिमी कावा वापरायचं ठरवलं होतं,\" आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेचे तत्कालीन महाराष्ट्र अध्यक्ष काशिनाथ निकाळजे सांगतात. त्यांच्या मनात तो दिवस पूर्णपणे घर करून बसला आहे.\n\nइंदू मिलची जागा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ध्ये राज्य सरकारने एका पत्राद्वारे स्पष्ट केलं की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल इथल्या प्रस्तावित स्मारकाच्या नियोजनासाठी MMRDAची नेमणूक केली आहे.\n\nMMRDAने 2015मध्ये स्थापत्यविशारद शशी प्रभू यांची नेमणूक करत त्यांच्याकडून स्मारकाचा आराखडा मागवला. \n\nMMRDA च्या संकेतस्थळावरील आराखडा\n\nप्रस्तावित स्मारकाची वैशिष्ट्यं\n\n1.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हे या स्मारकाचं मुख्य आकर्षण असेल. या पुतळ्याची जमिनीपासूनची उंची 106 मीटर एवढी असेल. त्यात 30 मीटरचा चौथरा आणि त्यावर 76.68 मीटरचा म्हणजेच 250 फुटांचा पुतळा असेल.\n\n2.या स्मारकात बौद्ध वास्तुरचना शैलीतले घुमट आणि स्तूप, संग्रहालय, तसंच प्रदर्शनं भरवण्यासाठी दालन असेल. \n\n3.पुतळ्याभोवती सहा मीटर लांबीचा चक्राकार मार्ग असेल. तसंच चौथऱ्यावर पोहोचण्यासाठी लिफ्टची सोय असेल.\n\n4.सांस्कृतिक कार्यक्रम तसंच सार्वजनिक सभा घेण्यासाठी एक हजार लोकांची आसनक्षमता असलेलं अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.\n\n5.विपश्यनेसाठी येणाऱ्या लोकांसाठी ध्यानधारणा केंद्र.\n\n6.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात एक ग्रंथालय असेल. त्यात बाबासाहेबांबद्दलची माहिती पुस्तके, त्यांचं साहित्य, जीवनचरित्र, माहितीपट, लेख, तसंच त्यांनी केलेल्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक योगदानावर संशोधन करण्याची सोय असेल. \n\n7.या केंद्रात व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्यासाठी 400 लोकांची क्षमता असलेलं सभागृह असेल.\n\nयाच जागेवर उभा राहणार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा\n\nआत्ता इंदू मिलमध्ये काय होतंय?\n\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून 2019मध्ये एका कार्यक्रमात जाहीर केलं की, हे स्मारक 2020 मध्ये लोकांसाठी खुलं केलं जाईल. \n\nकेंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवलेही सांगतात, \"मुख्यमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे 6 डिसेंबर 2020 या दिवशी इंदू मिलच्या जागेवर तयार होणारं हे ऐतिहासिक स्मारक पूर्ण होणार आहे. या ठिकाणी काम सुरू झालं आहे.\"\n\nया विषयाचा नियमित पाठपुरावा करणारे पत्रकार मधू कांबळे यांना विचारलं असता त्यांनीही काम सुरू असल्याचं सांगितलं.\n\n\"इंदू मिल ही गिरणीची जागा होती. तिथे अनेक यंत्रं होती. ती यंत्रं काढून, गिरणीची इमारत उद्ध्वस्त करून जमीन सपाट करावी लागणार आहे. या कामांना वेळ लागतो. मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर 2020ची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात त्याच्या पेक्षा जास्त वेळ लागू शकतो. पण काम सुरू..."} {"inputs":"...्वारे गाड्यांचा वेग मोजला जातो. काही भागामध्ये जेव्हा गाड्या ठरवून दिलेल्या वेगाने जातात तेव्हा 'रडार गन' त्यांना ओळखतो आणि वाहतूक पोलीस त्यांच्या चालकांन दंड ठोठावतात.\n\nमोदींच्या विधानावर टीका\n\nशनिवारी न्यूज नेशन टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना नरेंद्र मोदी हे सुद्धा म्हणाले की, त्यांना फारसं विज्ञान कळत नाही आणि तज्ज्ञ त्य़ांना ढगांमुळे हल्ल्याची तारिख बदलण्याचा सल्ला देत होते.\n\nपंतप्रधानांच्या विधानामुळं देशाच्या शास्त्रज्ञांचा अपमान झाला आहे असं शिक्षण आणि विज्ञानक्षेत्रातील लो... उर्वरित लेख लिहा:","targets":"नक्की पाहा.)"} {"inputs":"...्वारे विधानसभा अध्यक्षांचे अधिकार अंतिम मानले गेले होते. \n\nविधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाची न्यायालयात कायदेशीर समीक्षा होऊ शकते असंही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. \n\nराजस्थान उच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या सचिन पायलट आणि समर्थकांची आमदारकी रद्द करण्यासंदर्भात कोणताही निर्णय दिलेला नाही. \n\nपायलट यांनी न्यायालयात का धाव घेतली?\n\nअशा परिस्थितीत हे प्रकरण न्यायालयासमोर दाखल करण्यात येऊ शकतं?\n\nघटनातज्ज्ञ फैजान मुस्तफा यांच्या मते सचिन पायलट न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकत नाहीत... उर्वरित लेख लिहा:","targets":"ानसभेच्या अध्यक्षांना देण्यात आला आहे. \n\nआमदार कोणत्या टप्प्यापर्यंत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार उपयोगात आणतो याकडे विधानसभा अध्यक्षांचं लक्ष असतं. अभिव्यक्तीच्या अधिकाराची लक्ष्मण रेषा ओलांडून आमदाराने पक्षाचं सदस्यत्व सोडलं तर विधानसभा अध्यक्ष परिस्थितीनुरुप निर्णय घेऊ शकतात. \n\nएका प्रकरणी परिस्थितीजन्य पुराव्यांनुसार एक व्यक्ती आमदार असताना स्वतंत्र उमेदवार म्हणून लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहिला. तुम्ही पक्षाचं सदस्यत्व पूर्णत: सोडलं असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. \n\nएखादा आमदार विरोधी पक्षाच्या आमदारांबरोबर राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात गेला तर त्याला परिस्थितीजन्य पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतं. \n\nसद्यस्थितीत राजस्थान विधिमंडळाचं सत्र सुरू नाही. परंतु आता तिथे पक्षांतर होण्याची स्थिती आहे. काँग्रेस सरकार अडचणीत आहे. काँग्रेस आमदारांची दोनदा बैठक आयोजित करण्यात आली. दोन्ही वेळेला पायलट यांना बोलावण्यात आलं होतं. \n\nकेंद्रीय निरीक्षक त्यांना बोलवतात. सचिन पायलट हरियाणात आहेत जिथे भाजपचं सरकार आहे. राजस्थानहून व्हॉईस सँपलसाठी टीम पोहोचते तेव्हा रिसॉर्टच्या बाहेर हरियाणा पोलिसांचा फौजफाटा असतो. \n\nपोलिसांचा ताफा सरकारच्या मर्जीविरुद्ध उभा केला जाऊ शकत नाही. सचिन पायलट यांना भाजपचं समर्थन मिळालं आहे अशी स्थिती दिसते आहे. काँग्रेसशी असलेला दुरावा वाढला आहे. त्याचवेळी भाजपशी जवळीक वाढली आहे. अजूनतरी त्यांनी पक्षाचं सदस्यत्व सोडलेलं नाही परंतु त्यांच्या हालचाली दुसरंच काहीतरी सूचित करतात. अशावेळी विधानसभा अध्यक्षांनी सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला तर तो दुराग्रहाने, आकसातून घेतला असं म्हणता येणार नाही. \n\nपायलट समर्थकांच्या म्हणण्यानुसार सदस्यत्व रद्द होण्याकरता ज्या चार अटी आहेत त्या पायलट यांना लागू होत नाहीत. \n\nकारण पायलट यांनी काँग्रस पक्ष सोडलेला नाही, ते पक्षाच्या भूमिकेविरोधात गेलेले नाहीत. त्यांनी व्हिपचं उल्लंघन केलेलं नाही. त्यांनी विधानसभेत काँग्रेसने ठरवलेल्या भूमिकेविरोधात कृती केलेली नाही. \n\nविधानसभेचं सत्र आता सुरू नाही मात्र सदस्यत्व सोडण्यासाठी राजीनामा देणं आवश्यक नसल्याचं फैजान यांना वाटतं. ते पुढे सांगतात की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पक्षाचं सदस्यत्व सोडण्यासाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही. आमदाराच्या वागण्यानुसार तो पक्षाच्या हिताबरहुकूम जातोय की नाही याचा..."} {"inputs":"...्वीच्या तापमानात एक डिग्रीने वाढ झाली असली तरी विदर्भात उष्णतेची लाट अनंत काळापासून आहे. त्यामुळे या उष्णतेच्या लाटेचा जागतिक तापमान वाढीशी तसा थेट संबंध नाही,\" असं हवामान विभागातील वैज्ञानिक जे. आर. प्रसाद यांनी सांगितलं.\n\nउष्णतेच्या लाटेचा लोकांवर काय परिणाम? \n\nउष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अस्थमा, हृदयरोग, रक्तदाबाचा त्रास असणाऱ्यांना उष्माघाताचा जोरदार फटका बसू शकतो. दम्याच्या रुग्णांची वाढण्याची शक्यताही असते.\n\nउष्णतेच्या लाटेचा अवधी दहा ते पंधरा दिवसांपेक्षा जास्त अ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्षकांसमोर मांडणं महत्त्वाचं आहे. खेळांमधील महिलांची कारकीर्द उलगडणे हाही त्यामागचा उद्देश आहे.\n\n\"तुम्ही सगळे या उपक्रमाला भरभरून पाठिंबा द्याल, याची खात्री वाटते. बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019 पुरस्कारासाठीच्या उमेदवारांना तुम्ही मनापासून मतदान कराल, असा विश्वास वाटतो,\" असंही त्या म्हणाल्या. \n\nपुरस्कार विजेत्या खेळाडूची निवड कशी होईल?\n\nबीबीसीने निवडलेल्या ज्युरीने भारतीय महिला क्रीडापटूंपैकी 2019 वर्षात दमदार प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड केली आहे. ज्युरींमध्ये देशातले मान्यवर क्र... उर्वरित लेख लिहा:","targets":". \n\nभारतीय महिला क्रीडापटूंसाठी चित्र आश्वासक होतंय. #BBCISWOTY ही तुमच्यासाठी बदलत्या आणि चांगल्या उपक्रमाचा भाग होण्याची संधी आहे. \n\nतर तुमच्या आवडत्या भारतीय महिला क्रीडापटूला बीबीसीच्या वेबसाईटवर जाऊन मतदान करायला विसरू नका. तुमच्या आवडत्या महिला क्रीडापटूला आता तुम्हीही जिंकून देऊ शकता.\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्षण मिळवण्याचा हक्क राज्यघटनेने दिला आहे. \n\nकलम 19 ची सगळ्यात जास्त चर्चा आणीबाणीच्या काळात झाली होती. 1975 साली जेव्हा मुलभूत हक्कांवर गदा आली, वर्तमानपत्रातून लिहिण्यावर मर्यादा आली तेव्हा या कलमाचं महत्त्व आणखीच अधोरेखित झालं. आपल्याला जे वाटतं ते मोकळेपणानं मांडता येणं हे लोकशाहीचं बलस्थान आहे. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अतोनात महत्त्व आहे. हल्ली सोशल मीडियामुळे विचारस्वातंत्र्याला आणखी वाटा फुटल्या आहेत. \n\n2014 पासून अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे असं एका विशिष्ट गटाला वाटतं. 20... उर्वरित लेख लिहा:","targets":"सून वेठबिगारी, देवदासी या पद्धती अस्तित्वात होत्या. मजुरांवर जमीदारांचं नियंत्रण होतं. मागासवर्गीय स्त्रियांचं शोषण होत होतं. अशा प्रकारचं शोषण बंद करण्यासाठी हा हक्क देण्यात आला आहे. बालमजुरी, वेठबिगारी विरोधात आवाज उठवण्यासाठीही हा हक्क घटनेने दिला आहे. \n\nधार्मिक स्वातंत्र्याचा हक्क\n\nभारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्काबद्दल माहिती दिली आहे. याचा साधा अर्थ असा की भारताच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीचा धर्म निवडण्याची मुभा आहे. तसंच त्या धर्माप्रमाणे आचार, प्रचार, उपासना करण्याचा अधिकार आहे. सर्व धर्म समान असून भारत देशाचा एक विशिष्ट असा धर्म असणार नाही, याचा पुनरुच्चार या कलमांमध्ये केला आहे. \n\nसर्व धर्मांना समान न्याय, आदर मिळावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असंही या कलमात नमूद केलं आहे. तसंच धर्माच्या आधारावर भेदभाव केला जाणार नाही याची काळजी घेण्याचंही सांगण्यात आलं आहे. \n\nप्रातिनिधिक फोटो\n\nधार्मिक स्वातंत्र्याचा हक्क हाही भारतात कायम वादाचा मुद्दा आहे. एखादा धर्म स्वीकारणं किंवा एखाद्या दुसऱ्या धर्माचा जोडीदार शोधणं तितकंसं स्वीकारार्ह नाही. सध्या 'लव्ह जिहाद' हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला जातो. मुस्लिम मुलाने हिंदू मुलीशी लग्न करून तिचं धर्मपरिवर्तन करणं याला कथित लव्ह जिहाद असं म्हणतात. ही संकल्पना समाजातल्या काही गटांनी समोर आणलेली आहे. या शब्दाला कोणताही कायदेशीर आधार नाही. \n\nमध्य प्रदेश सरकार लव्ह जिहाद विरोधात कायदा आणणार आहे. उत्तर प्रदेशात या विरोधात कायदा येऊन गुन्हे दाखल होण्यास सुरुवातही झाली आहे. लव्ह जिहाद प्रकऱणावर आता वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कुठे आहे हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही. मात्र हा कायदा असंवैधानिक आहे असं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट व्यक्त करतात. \n\nधार्मिक स्वातंत्र्याच्या बाबतीतलं अगदी नजीकच्या काळातलं उदाहरण म्हणजे गोमांस बंदी आणि गोरक्षक लोकांनी केलेल्या तथाकथित झुंडहत्या. उत्तरेकडील राज्यातील अनेकजण या झुंडहत्येला बळी पडलेत. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क अनेक राजकीय डावपेचांनाही जन्म देत असतो.\n\nघटनात्मक उपाययोजनेचा हक्क\n\nभारतीय राज्यघटनेच्या कलम 32 प्रमाणे मूलभूत हक्कांवर कोणत्याही प्रकारे गदा आल्यास घटनात्मक उपायांचा हक्क देण्यात आला आहे. कारण या हक्कांना संरक्षणात्मक हमी नसेल तर त्या..."} {"inputs":"...्षा उपाशीपोटी राहिलेले उंदीर जास्त जगतात. \n\nपुढे माकडांवर केलेल्या संशोधनातही हेच आढळले. मात्र अमेरिकेतील राष्ट्रीय वयोमान संस्थेनं ( US National Institute of Ageing) केलेल्या तब्बल 20 वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनात विरोधाभास आढळला. \n\nया अभ्यासात असं निदर्शनाला आलं की नियंत्रित कॅलरी असलेला आहार दिलेल्या माकडांमध्ये वयोमानानुसार होणारे आजार इतर माकडांच्या तुलनेत उशिरा झाले, पण त्यांचे सरासरी आयुर्मान वाढलं नाही. \n\nयावरून संशोधकांनी असा निष्कर्ष काढला की जास्त आयुष्य जगलेल्या प्राण्यांना नियंत्रित ... उर्वरित लेख लिहा:","targets":"मी झाला असल्याने सर्व संसाधनं प्रजननासाठी वापरण्याची खरंच गरज नाही. \n\n\"फॅट (चरबी) वाढविण्यापेक्षा शरीराची हानी भरुन काढण्यात एनर्जी (शक्ती) वापरणे, ही एक युक्ती आहे. सैद्धांतिकरित्या हे शक्य असायला हवं, पण ते प्रत्यक्षात कसं करावं, याबद्दल कुणाला माहिती नाही.\" \n\nआपल्या पेशींची सातत्यानं होत असलेली हानी रोखता आली (वाढत्या वयाची थोडीफार लक्षणं वगळता) तर कदाचित वार्धक्य येणारच नाही. तशा परिस्थितीत मरण्याचं कारणच उरत नाही. \n\n\"जिथे सर्व प्रकारचा मृत्यू पर्यायी असेल, असं जग किती अद्भूत असेल! प्रत्येकाला मृत्यू येणारच आहे. आपल्यापैकी अनेकांनी काहीही केलेलं नसतानासुद्धा आपल्या सर्वांनाच ही देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे,\" असं म्हणणं आहे गेनडी स्टोलेरॉव्ह यांचं. \n\nगेनडी हे transhumanist philosopher आहेत. त्यांनी 'Death is Wrong\" हे लहान मुलांसाठीचं पुस्तकही लिहिले आहे. मृत्यू अटळ आहे, या धारणेविरोधातल्या लिखाणामुळे हे पुस्तक वादग्रस्तही ठरलं. स्टोलेरॉव्ह यांच्या मते मृत्यू केवळ एक तांत्रिक आव्हान आहे आणि पुरेसा पैसा आणि मनुष्यबळाच्या सहाय्यानं हे आव्हान सोडवता येईल. \n\nबदलाचे दूत \n\nतांत्रिक अभ्यासासाठी 'टेलोमर्स' (telomeres) एक पर्याय आहे. गुणसूत्रांवर असलेल्या कॅप्स म्हणजे टेलोमर्स. पेशींचं विभाजन झालं की प्रत्येकवेळी या कॅप्स आक्रसतात. यालाच telomeres shortning म्हणतात. यामुळे पेशीच्या पुनरूत्पादनावर मर्यादा पडतात. सर्वच प्राण्यांमध्ये ही प्रक्रिया आढळत नाही. उदाहरणार्थ हायड्रा. पण हे telomeres shortningफायद्याचंही आहे. \n\nकाहीवेळा पेशींच्या विभाजनानंतर टेलोमर्स आक्रसत नाहीत. यामुळे कधीही नाश न होणाऱ्या 'अमर' पेशींची एक साखळी तयार होते. अशा पेशींमुळे कॅन्सरच्या गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे या पेशी ज्या व्यक्तीच्या शरीरात असतील त्याच्यासाठी त्या अत्यंत धोकादायक ठरू शकतात. \n\nविज्ञानामुळे दीर्घायुष्यी होण्याचं प्रमाण वाढतं आहे.\n\nस्टोलेरॉव्ह सांगतात, \"जगभरात दररोज 15 लाख लोकांचा मृत्यू होतो. यातले दोन तृतियांश मृत्यू हे वार्धक्याशी संबंधित कारणांमुळे होतात. \n\nम्हणजेच वार्धक्य कमी करण्याचं तंत्रज्ञान लवकर विकसीत झाले, तर लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात. \"वार्धक्याशी संबंधित शास्त्राचे अभ्यासक आब्रे डी ग्रे यांच्या मते पुढच्या 25 वर्षांत वार्धक्यावर मात करता येण्याची 50 टक्के शक्यता आहे. स्टोलेरॉव्ह म्हणतात, \"याचाच..."} {"inputs":"...्षांची असताना तिच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. हा हार्ट अटॅक आहे की काय, अशी भीती वाटू लागली. \n\nती सांगते, \"दुसऱ्या दिवशी डॉक्टर आले आणि ते म्हणाले तुला हार्ट अटॅक आलेला नव्हता. पण माझ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत तुझ्या वयाच्या व्यक्तीला मानसिक तणावामुळे एवढा जास्त त्रास झालेला मी बघितलं नाही.\"\n\n\"मग त्यांनी मला माझ्या शरीरात काय-काय प्रॉबलम होते, ते सांगितले आणि म्हणाले तुला कसं सांगायचं मला कळत नाहीय. पण तुझं शरीर तुला मारतंय. तू आत्ताच काहीतरी केलं नाह... उर्वरित लेख लिहा:","targets":"ंट्रोल करतोय. मला पॅनिक अटॅक येतात. माझं माझ्यावर, माझ्या भावनांवर नियंत्रण नसतं. मग मला जाणवलं की याने माझ्या वडिलांना ठार केलं आणि आता तो मलाही मारतोय आणि म्हणूनच माफ करणं माझ्यासाठी केवळ एक कृती नव्हती तर ते माझ्यासाठी खूप गरजेचं होतं.\"\n\nकँडिस सांगते, \"जेव्हा मी यूजीन आणि त्या घटनेशी असलेले माझे भावनिक बंध तोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मला जाणवलं की यालाच माफ करणं म्हणतात. तेव्हापासूनच मनावर झालेल्या आघाताला भावनिक प्रतिसाद न देणे, हा माझ्यासाठी क्षमा या शब्दाचा अर्थ बनला.\" \n\nयातून तिला बळ मिळालं. तिला वाटलं जणू ती मुक्त झालीय. \n\nती म्हणते, \"मला खूप हलकं-हलकं वाटू लागलं. मला वाटलं की मलाही आनंद होऊ शकतो, मी आनंदी राहू शकते. तोवर मी या गोष्टींना काहीच किंमत दिली नव्हती आणि खरं सांगायचं तर यूजीनला माफ करेपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टींची गरज आहे, असं मला वाटलंच नव्हतं.\"\n\n2014 साली राष्ट्रीय अभियोजन प्राधिकरणाने कँडिसच्या आईशी संपर्क साधला आणि तुम्हाला आरोपी-गुन्हेगार संवाद कार्यक्रमांतर्गत यूजीन डी कॉकला भेटायचं आहे का म्हणून विचारणा केली. \n\nत्यावेळी कँडिस 23 वर्षांची होती. तिच्या आईने तिला विचारलं आणि कँडिस लगेच हो म्हणाली. कँडिस सांगते, \"मी हो म्हणाले. माहिती नाही का? मला त्याक्षणी वाटलं की मी हो म्हटलं नाही तर ही जखम आयुष्यभर राहील.\"\n\nज्या खोलीत भेट ठरली होती तिथे जाताना संमिश्र भावना होत्या, असं कँडिस सांगते. \n\nतिने सांगितलं, \"आत गेल्यावर एक मोठा डायनिंग टेबल होता. त्यावर खायचे पदार्थ ठेवले होते. असं वाटलं जणू तुम्ही तुमच्या नातेवाईकाकडे आला आहात.\"\n\nआत गेल्यावर तिथे उपस्थित असणारे कारागृह कर्मचारी, अधिकारी, धर्मगुरू यांच्याशी बोलणं सुरू झालं आणि एका क्षणी कँडिसने त्याच्याकडे वळून बघितलं. तो खुर्चीत बसला होता. जणू त्याचं अस्तित्व तिथे नव्हतंच. \n\nत्या भेटीदरम्यान कँडिसला दोन गोष्टींचं मोठं आश्चर्य वाटलं. \n\nकँडीस आणि तिच्या कुटुंबीयांनी तुरूंगात यूजीन डी कॉकची भेट घेतली.\n\nकँडिसने सांगितलं, \"त्याच्यासाठी जणू काळ थांबला होता. लहानपणी मी पुस्तकात जो फोटो बघितला होतो तो अगदी तसाच दिसत होता.\"\n\nदुसरं म्हणजे कँडिसला वाटायचं की 65 वर्षांच्या या प्राईम इव्हिलला भेटल्यावर त्याच्या भोवती एक दुष्ट आभा असेल. पण, त्याला भेटल्यावर तिला असं काहीच जाणवलं नाही. \n\nतिथे उपस्थित असणाऱ्या धर्मगुरूने यूजीनला कुटुंबातल्या..."} {"inputs":"...्षाचे 9, डाव्या पक्षांचे 6, टीआरएसचे 6, डीएमकेचे 5, आरजेडीचे 4, आम आदमी पक्षाचे 3, बीएसपीचे 4 आणि अन्य 21 खासदार या विधेयकाला विरोध करतील अशी अपेक्षा आहे. म्हणजे एकूण 110 खासदार या विधेयकाच्या विरोधात आहेत. \n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकामधील प्रस्तावित बदलांसंबंधी विरोधक दोन आघाड्यांवर काम करतील. \n\nलोकसभेत हे विधेयक मंजूर झालं आहे. जर नागरिकत्व दुरुस्ती विधेयक राज्यसभेतही मंजूर झालं तर विरोधक हे विधेयक सिलेक्ट कमिटीकडे पाठविण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबाव टाकू शकतात. काँग्रेस, डीएमके आणि डाव्या पक्षा... उर्वरित लेख लिहा:","targets":"ूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्षिण पूर्व युरोपच्या केंद्रस्थानी वसला आहे. क्रोएशियाला एड्रियाटिक समुद्राची साथ लाभली आहे. \n\nझाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी आहे. 56 हजार किलोमीटर एवढाच पसारा असणाऱ्या क्रोएशियातील बहुतांशी नागरिक रोमन कॅथलिक आहेत. \n\nजाग्रेब ही क्रोएशियाची राजधानी आहे.\n\nसहाव्या शतकात क्रोएशियाचे नागरिक इथे येऊन स्थायिक झाले. टोमिस्लाव्ह क्रोएशियाचे पहिले राजे होते. 1102 मध्ये त्यांनी हंगेरीची साथ दिली. 1527 मध्ये ऑटोमन साम्राज्याचा पसारा वाढत गेला. क्रोएशियाच्या संसदेनं फर्डिनांड ऑफ हॅब्सबर्ग यांना आपले राजे मान... उर्वरित लेख लिहा:","targets":"ोएशियाला बसला.\n\nजानेवारी 1992 मध्ये क्रोएशियाला युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटीची मान्यता मिळाली. त्यानंतर काही दिवसात संयुक्त राष्ट्रांनी त्यांना अधिकृत मान्यता दिली. ऑगस्ट 1995 मध्ये युद्ध संपलं ते क्रोएशियाचा विजय होऊनच. \n\nया विजयासह बंडखोर प्रांतातून दोन लाख सर्बियन वंशाच्या लोकांना बाहेर काढण्यात आलं. ही जागा बोस्निया आणि हर्जेगोविना येथून आलेल्या क्रोएशियाच्या शरणार्थींना देण्यात आलं. तिथेच त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. \n\nपुनर्उभारणी\n\nकब्जा करण्यात आलेला बाकीचा प्रदेश क्रोएशियाच्या अधिपत्याखाली यायला नोव्हेंबर 1995 उजाडलं. त्यासाठी एक करार झाला. मात्र युद्धानंतरही क्रोएशियाच्या समस्या संपुष्टात आल्या नाहीत. क्रोएशियाला स्वयंपूर्ण व्हायला खूप वेळ लागला. \n\n2000 नंतर क्रोएशियाची लोकशाही बळकट झाली. आर्थिक विकास तसंच सामाजिक सुधारणांचं पर्व सुरू झालं. मात्र त्याच वेळी बेरोजगारी, भ्रष्टाचार, संघटनात्मक अनागोंदी या क्रोएशियासमोरच्या अडचणी होत्या. \n\nमात्र क्रोएशियाने हार न मानता हळूहळू सकारात्मक वाटचाल केली. क्रोएशिया हा देश युरोपियन युनियन, संयुक्त राष्ट्र संघटना, युरोपियन परिषद, नाटो यांच्यासह जागतिक आरोग्य संघटनेचा सदस्य आहे. \n\nक्रोएशिया फुटबॉल समर्थक\n\nसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या शांतता प्रस्थापित करण्यासाठीच्या विशेष दलाचा भाग असल्याने क्रोएशियाने अनेकदा जागतिक मोहिमांमध्ये आपलं सैन्य पाठवलं.\n\nआजच्या घडीला क्रोएशियाची अर्थव्यवस्था सेवा, उद्योग आणि शेती यांच्यावर आधारित आहे. पर्यटनाच्या माध्यमातून क्रोएशियाने निधीउभारणी केली आहे. जगातल्या सर्वोत्तम वीस पर्यटन स्थळांमध्ये तसंच देशांमध्ये क्रोएशियाचा समावेश होतो. \n\nविकासाची आस आणि दुसरीकडे संघर्षमय वाटचाल ही दुहेरी कसरत सांभाळतानाच क्रोएशियाने फुटबॉलच्या कॅनव्हासवर खास ठसा उमटवला आहे. जुन्या कटू आठवणी बाजूला सारत इतिहास घडवण्यासाठी क्रोएशियाचा संघ सज्ज आहे. हे यश पडत्या काळातल्या जखमांवरची ठोस मलमपट्टी ठरेल. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"...्षित परिसरात लष्कराला पाचारण केलं आहे. \n\nयुरोपीय नेत्यांच्या दडपणामुळे ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनी हा निर्णय घेतला आहे. \n\nअॅमेझॉन जंगलांना लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना केली जात नाही तोपर्यंत ब्राझीलशी कोणताही व्यापारी सौदा केला जाणार नाही अशी भूमिका फ्रान्स, आयर्लंड यांनी घेतली होती. \n\nअॅमेझॉन आग\n\nपाणी आणि हवेच्या परिवर्तनासंदर्भात ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारो खोटं बोलले असं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅन्युअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. \n\nपृथ्वीचा ऑक्सिजन असं अॅमेझॉ... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा एकूण निर्यातीपैकी मेर्कोसूरला केलेल्या निर्यातीचं प्रमाण 2.3 टक्के एवढं आहे. \n\nदोन्ही देशांदरम्यान अनेक वस्तूंची देवाणघेवाण होते. दक्षिण अमेरिकेतून खाद्यपदार्थ, दारू, तंबाखू आणि कृषी उत्पादनं पाठवली जातात. युरोपीय युनियनकडून मशीन्स, रसायनं, औषध घेतली जातात. \n\nब्राझीलकडून बीफ आयातीवर बंदी घालण्यासंदर्भात युरोपियन युनियनने विचार करायला हवा असं फिनलंडच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. \n\nयुरोपियन युनियनचं अध्यक्षपद फिनलंडकडे आहे. दर सहा महिन्यांनी सदस्य देशांना अध्यक्षपदाचा मान मिळतो. \n\nपर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी ब्राझीलमध्ये अनेक ठिकाणी प्रदर्शनं केली. \n\nलंडन, बर्लिन, मुंबई, पॅरिसमध्ये ब्राझीलच्या दूतावासासमोर निदर्शनं करण्यात आली. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्षी प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी हा खरं तर शरद पवारांचाच पराभव आहे. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी राज्यातली तरूण नेत्यांची फळी त्यांच्या मागे गेली. तरूण नेत्यांना त्यांनी नेतृत्व दिलं. त्यानंतर त्या तरूण नेत्यांनी पक्षावर कब्जा केला, सत्तेचे सगळे लाभ घेतले.\" \n\n\"भ्रष्टाचारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आघाडीवर राहिले. या नेत्यांवर वेळीच कारवाई केली असती, दुसऱ्या - तिसऱ्या फळीला वेळीच ताकद दिली असती तर कदाचित आज इतरी पडझड झाली नसती. शरद पवारांना जीवाचं रा... उर्वरित लेख लिहा:","targets":"र कधीच आला नाही. कारण सत्तेतली किंवा विरोधातली पदं भूषवत असताना नवनवीन तरूणांना भेटून त्यांच्या आशा-आकांक्षा ते जाणून घेतात. त्यामुळे नव्या पिढीला काय हवंय, ही ओळखण्याची ताकद त्यांच्यात आहे.\"\n\n\"जनरेशन गॅप न ठेवता हा ऐंशी वर्षांचा माणूस ज्या तऱ्हेने फिरतोय, ज्या चैतन्यानं बोलतोय, ते आकर्षण करणारं आहे. आत्मविश्वासानं सगळ्या गोष्टींवर मात करणारं आहे.\" असं उल्हास पवार म्हणतात.\n\nमहाराष्ट्र टाइम्सचे वरिष्ठ सहाय्यक संपादक विजय चोरमारे म्हणतात, \"काही महिन्यांपूर्वीपर्यंत असं चित्र होतं की शरद पवारांचा नव्या पिढीशी कनेक्ट नाही. परंतु परवाची सोलापूरची मिरवणूक आणि मराठवाड्यातील ताजी गर्दी पाहिल्यावर लक्षात येते की पवार पुन्हा नव्या पिढीचे हिरो बनत आहेत. सत्ताधारी पक्षाविरुद्ध जो असंतोष खदखदतो आहे तो संघटित करण्यात पवारांना यश येतंय.\"\n\nपवारांकडे तरूणवर्ग आकर्षित होण्याला कारण सांगताना उल्हास पवार म्हणतात, \"जो माणूस जाहीरपणे सांगातो की, आता मला कोणतेही पद नको, त्यावेळी लोकांचा विश्वास बसतो. सर्व महत्त्वाची पदं त्यांनी भोगली आहेत. आता राहिलं काय? शिवाय, त्यांनाही कळतं की, आणखी काय मिळालं, तर ते बोनस असेल. पण ज्यांनी दगा दिला, त्यांना धडा शिकवायला हवा, हेही त्यांना माहीत आहे.\"\n\nशिवाय, \"मी काँग्रेस पक्षात असूनही सांगतो, महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये नेतृत्त्वच नाही. किंबहुना, राष्ट्रवादीची दुसरी फळीही निष्प्रभ वाटते. या सगळ्यांसमोर शरद पवार प्रचंड वरचढ ठरतात. आक्रमक भाषेसोबत सौजन्यता, बोलण्यातली सभ्यता, भारदस्तपणा, अशा अनेक गोष्टी पवारांमध्ये दिसून येतात,\" असंही उल्हास पवार सांगतात.\n\nविरोधकाच्या भूमिकेत असताना शरद पवारांच्या दोन टप्प्यांचा विशेष उल्लेख महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात केला जातो. पहिला टप्पा म्हणजे, 1980 साली पुलोदचं सरकार बरखास्त झाल्यानंतर सलग पाच वर्षं शरद पवार विरोधी बाकांवर बसले होते, तर 1999 काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीची स्थापना हा दुसरा टप्पा.\n\n…तेव्हाही पवारांना तरूणांचा पाठिंबा\n\nआणीबाणीनंतर 1980 साली केंद्रात इंदिरा गांधी यांची सत्ता आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील शरद पवारांच्या नेतृत्त्वातील पुलोदचं सरकार बरखास्त केलं होतं. या पुलोद सरकारमुळे वयाच्या 38 व्या वर्षी शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते.\n\n1980 च्या विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या समाजवादी काँग्रेसचे महाराष्ट्रात..."} {"inputs":"...्षेत्रा आपल्या भूमिकेबाबत अत्यंत गंभीर आहे. ऑस्ट्रेलिया आणि जपानसोबत अमेरिकेचे आधीपासूनच अनेक करार आहेत. भारतासोबतही अमेरिकेचे संबंध प्रस्थापित होत आहेत, हे यातून दिसतं.\"\n\nऑस्ट्रेलिया 2008 मध्ये या संघटनेतून बाहेर पडला होता. त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाला युद्धसरावासाठी पुन्हा कधीच बोलावलं नाही. \n\nपण गेल्या वर्षीपासून भारताचा चीनसोबत लष्करी पातळीवर तणाव निर्माण झालेला आहे. त्यामुळे भारताने ही संघटना पुन्हा मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. \n\nतर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचाही व्यापार, सुरक्षा आण... उर्वरित लेख लिहा:","targets":"ी खरी परीक्षा असेल. हे चारही सदस्य देश चीनसोबतचे आपले द्विपक्षीय संबंध यापुढे कशा प्रकारे ठेवतील, हे पाहणं आता महत्त्वाचं आहे. \n\nतसंच भविष्यात या संघटनेत भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान हे चारच देश राहतील की चीनसोबत वाद असलेले इतर देशही यासोबत जोडले जातील, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. \n\nक्वॉडतर्फे आशिया खंडाला लस पुरवण्याचा निर्धार\n\nअमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत, जपान या देशांनी आशिया खंडाला 2022च्या अखेरीपर्यंत एक बिलिअन लशीचे डोस पुरवण्याचा निर्धार केला. \n\n2007 मध्ये या देशांनी एकत्र येते क्वॉड नावाचा गट स्थापना केला. क्वाडच्या पहिल्या बैठकीनंतर लशीसंदर्भात हा निर्धार करण्यात आला. \n\nजॉन्सन अँड जॉन्सन कंपनीतर्फे तयार करण्यात आलेली लस पुरवली जाईल. या लशीचा एक डोस रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्याकरता पुरेसा असेल. \n\nभारतात या लशीची निर्मिती होईल. अमेरिकेचं तंत्रज्ञान असेल तसंच जपान आणि अमेरिकेची आर्थिक गुंतवणूक असेल आणि लॉजिस्टिकचा भार ऑस्ट्रेलियाकडे असेल. \n\nशुक्रवारी क्वाड देशांची व्हर्च्युअल बैठक झाली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुव्हिलियन यांनी बैठकीत काय ठरलं यासंदर्भात माहिती दिली. \n\nलशीची पुरवठा आशियान अर्थात आशियाई उपखंडातील दहा देशांनाही करण्यात येईल. थायलंड, इंडोनेशिया आणि फिलीपिन्सचा यात समावेश आहे. \n\nभारतातील बायॉलॉजिकल लिमिटेड ही कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीचे अतिरिक्त लसीचे डोस तयार करेल. या लशीला शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटनेने प्राथमिक टप्प्याची मान्यता दिली. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्सचा महागाई भत्ता थांबवला आहे. याचा परिणाम राज्यातल्या 12 लाख कर्मचारी आणि 7.4 लाख निवृत्ती वेतनधारकांवर होणार आहे.\n\nत्यानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकारनेही असाच निर्णय घेतला आहे. जाणकारांच्या मते येणाऱ्या काळात इतर राज्यही अशाप्रकारे DA गोठवण्याचा निर्णय घेऊ शकतात. \n\n\"केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी महागाई भत्ता दिला नाही तर जवळपास 1 लाख 20 हजार कोटी रुपयांची बचत होऊ शकते. याचा उपयोग कोव्हिड-19 संकटामुळे झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी करता येऊ शकतो\", असं वृत्त PTI या वृत्तसंस्थेने ... उर्वरित लेख लिहा:","targets":"एक्स पॅरामिलिट्री फोर्स वेलफेअर असोसिएशनेदेखील निमलष्करी दलातल्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्यात कपात करण्याच्या केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. \n\nसंघटनेचे सरचिटणीस रणवीर सिंह म्हणाले, \"CRPFचे जवान नक्षलग्रस्त भागात पहारा देत आहेत. BSFचे जवान सीमांची सुरक्षा करत आहेत. ITBPचे जवान अत्यंत संवेदनशील भागांमध्ये तैनात आहेत. दिल्लीतला हिंसाचार असो किंवा काश्मीरमधला लॉकडाऊन सगळीकडे अर्धवट सोयीसुविधा मिळणाऱ्या निमलष्करी दलांना पाचारण करण्यात येतं. त्यामुळे आमच्यासाठी तर प्रत्येक दिवसच कोरोना आहे. मात्र, DA थांबवताना हा विचारच झाला नाही.\"\n\nसरकारच्या या निर्णयाचा परिणाम 20 लाख निमलष्करी कुटुंबांवर पडेल, असंही ते म्हणाले.\n\nयासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवल्याचं रणवीर सिंह यांनी सांगितलं. त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही तर 20 जून 2020 रोजी दिल्लीत निदर्शनं करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.\n\nहा निर्णय घेण्यामागचं कारण काय?\n\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे, \"लाखो कोटी रुपयांचा बुलेट ट्रेन प्रकल्प आणि सेंट्रल विस्टाच्या सौंदर्यीकरणाचा प्रकल्प स्थगित करण्याऐवजी कोरोनाचा सामना करत जनतेची सेवा करणारे कर्मचारी, निवृत्ती वेतनधारक आणि देशाच्या जवानांच्या महागाई भत्त्यात कपात करणं सरकारचा असंवेदनशील आणि अमानवीय निर्णय आहे.\"\n\nमाजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनीदेखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयावर कठोर टीका केली आहे. ते म्हणाले, \"या पातळीवर सरकारी कर्मचारी आणि सैन्य दलांवर आर्थिक दबाव टाकणं अजिबात पूर्णपणे आहे.\"\n\nया प्रकरणी सरकारची बाजू मांडताना केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार संजीव सान्याल लिहितात, \"डीएचे पुढचे हफ्ते रोखण्याचा निर्णय तात्पुरता निर्णय आहे. हा निर्णय केवळ जुलै 2021 पर्यंतच असणार आहे. हा अभूतपूर्व असा काळ आहे आणि लघू आणि मध्यम उद्योग, अनौपचारिक क्षेत्र आणि इतर दुर्बल घटकांना मदत करण्यासाठी सरकारला पैशांची गरज आहे.\"\n\nआपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून सान्याल यांनी ट्वीट केलं आहे. ते लिहितात, \"सरकारने अशाप्रकारचा निर्णय पहिल्यांदा घेतला आहे, अशातला भाग नाही. 1962 आणि 1971च्या युद्धानंतर याहूनही अधिक कठोर निर्णय घेण्यात आले होते. सर्व करदाते, मालमत्ताधारक आणि सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'द कम्पलसरी डिपॉजिट अॅक्ट 1963' लागू करण्यात आला होता.\n\n\"'द कम्पलसरी डिपॉजिट..."} {"inputs":"...्हटलं, \"ऑनलाईन शिक्षणाच्या चर्चा सुरू आहेत. मात्र, आमच्या आदिवासी भागात इंटरनेट उपलब्ध नाही, तिथं हे कसं शक्य आहे? कोरोनाच्या आडून सरकार मनमानी कारभार करू पाहतंय आणि आमचं जल, जमीन आणि जंगलाचा आधिकार हिरावून घेतंय.\"\n\nगुजरातमधील वडगामचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधत म्हटलं की, नरेंद्र मोदींनी देशाच्या लोकशाही व्यवस्थेचं नुकसान केलंय. \n\nन्या. ए. पी. शाह यांच्या मुद्द्यांशी सहमती दर्शवत जिग्नेश मेवाणींनी म्हटलं, \"कोरोनासारख्या संकटादरम्यान सरकारनं अधिक ज... उर्वरित लेख लिहा:","targets":"पारच पाडल्या जात नाहीत. लोकपाल नियुक्तीनंतर तिथं काय सुरू आहे, ते कुणाला माहित नाही. मानवाधिकार आयोगही सक्रीय दिसून येत नाही. माहिती आयोग योग्यपणे काम करत नाहीय.\"\n\nन्या. ए. पी. शाह हे माध्यमं, नागरी समाज आणि विद्यापीठांकडून अपेक्षा ठेवतात. ते म्हणतात, अशा परिस्थितीत याच संस्था सरकारला जबाबदार बनवण्यास पाठपुरावा करू शकतात. विद्यापीठांवर सातत्यानं हल्ले होत आहेत आणि विद्यार्थ्यांवर दंगली भडकवण्याचे आरोप ठेवले जात आहेत.\n\n\"भारतातली माध्यमं आधीच विभागली गेली होती आणि आता काश्मीरमध्ये जे माध्यमधोरण आणलं गेलंय, त्यामुळे काही प्रमाणात राहिलेली माध्यमंही संपत आहेत. नागरी समाजाचा आवाजही हळूहळू दाबला जातोय.\"\n\n\"सरकारविरोधात जो कुणी आवाज उठवेल, त्याचा आवाज दाबला जाईल, असा संदेश दिला जातोय. अशाप्रकारे सर्व संस्थांना कमकुवत बनवलं जातंय. यामुळे लोकशाही अधिक कमकुव होत जाते. लोकशाही अशीच संपते,\" असंही न्या. ए. पी. शाह म्हणतात.\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्हणजे नेतृत्व केलं आणि त्यातून काही घडलं नाही तर लोक जबाबदार धरतात. त्यामुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता आम्ही तुमच्या हातात दिलाय, तुम्हीच दाखवा करून, असंही सांगण्याचा उदयनराजेंचा यामागचा उद्देश असू शकतो,\" विनोद कुलकर्णी त्यांचं मत व्यक्त करतात.\n\nउद्धव ठाकरेंची तक्रार?\n\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आतापर्यंत नेमकं काय काय झालं आहे याची श्वेतपत्रिका काढावी. तसंच मराठा आरक्षण प्रकरणी राज्य सरकारच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात योग्य बाजू मांडली जात नाही, असंही उदयनराजे यांनी शरद पवारांनी म्हटलं... उर्वरित लेख लिहा:","targets":"पण, आता तरी शरद पवार लगेच तसा निर्णय घेतील, अशी शक्यता नाही.\n\n\"याचं कारण आता राष्ट्रवादीकडे सत्तेवरचं जेवढं प्रभुत्व आहे, तेवढं भाजपबरोबर गेल्यानंतर राहणार नाही. कारण भाजपच्या 105 जागा आहेत. त्यामुळे आजच्या स्थितीत शरद पवार तसा निर्णय घेणार नाही.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्हणजे राष्ट्रप्रणित सागरी मोहिमेचं विरळ उदाहरण मानावं लागेल. पुढील अनेक शतकांमध्ये चीननं सागरी सीमापार केलेला बहुतांशी व्यापार हा कागदोपत्री आला नाही.\n\n2) शेजारील राष्ट्रांशी भांडणं\n\nसर्व सीमांवर सरकारी अंमल, सीमाभागात शांतता प्रस्थापित करणे या गोष्टी नेहमीच चीनला महत्त्वाच्या वाटत आल्या आहेत. आणि याच कारणांमुळे, आज लहरी उत्तर कोरियाचा मुद्दा चीनकडून अत्यंत काळजीपूर्वक हाताळला जातो आहे. \n\nमात्र पहिल्यांदाच चीनला त्यांच्या सीमाभागातील राष्ट्रांशी काही वाद आहेत, असे अजिबात नाही. उलट उत्तर कोरियाचे... उर्वरित लेख लिहा:","targets":"संबंध आहे.\n\nमात्र याच बाबींचा, अन्य राजवटीतील लोकांनी, जसं की मांचू आणि मंगोलियन राज्यसत्तांनी वापर केला आणि चीनमधल्या सिंहासनावरून राज्य केलं. ज्या शिकवण वा मूल्यांचा वापर करून चीनी साम्राज्य समृद्ध झालं त्याचाच आधार घेत विरोधकांनी त्यांच्यावर राज्य केलं. \n\nया शेजाऱ्यांनी फक्त या मूल्यांचं अनुकरण केले नाही तर त्याचा अंगीकार केला आणि काहीवेळा त्याची अशी प्रभावी अंमलबजावणी केली की स्थानिक राज्यकर्त्यांनीच जणू काही सर्व व्यवहार चालवावा.\n\n3) माहितीचा ओघ\n\nराजकीयदृष्ट्या संवेदनशील गोष्टींसाठी आज चीनमध्ये इंटरनेट सेन्सॉरशीप आहे. राजकीय पोलखोल करणाऱ्यांवर संकट ओढवण्याची दाट शक्यता असते, इतकेच नाही तर त्यांना अटकही होऊ शकते वा आणखी वाईट परिणामांना सामोरं जावं लागतं.\n\nसरकारविषयीचं सत्य बोलणं-मांडणं यावर असलेली बंदी हा चीनमधला जुनाच मुद्दा आहे. अगदी तिथल्या इतिहासकारांनीही याची कबुली दिली आहे. अनेकदा त्यांना काय महत्त्वाचं वाटतं हे लिहिण्याऐवजी सत्ताधाऱ्यांना काय हवं आहे, तेच लिहावं लागतं असं इतिहासकार सांगतात.\n\nमात्र चीनमधले थोर इतिहासकार म्हणून ज्याला ओळखले जातं त्या लेखक सीमा चिआन यांनी वेगळी वाट निवडली होती.\n\nसिमा क्विआन\n\nचीनच्या इतिहासातल्या घडामोंडीविषयी अत्यंत महत्त्वाचं लेखन करणाऱ्या, इसवी सन पूर्व पहिल्या शतकात या लेखकानं तेव्हा हिंमत दाखवली होती आणि युद्धात पराजय झालेल्या एका अधिकाऱ्याची बाजू घेण्याचं धाडस केलं होतं. \n\nअर्थातच त्यानं सत्ताधाऱ्यांचा कडवा रोष ओढवून घेतला होता. त्याची मोठी किंमत त्याला मोजावी लागली, त्याला लिंगच्छेदाची अमानुष शिक्षा ठोठावण्यात आली. \n\nमात्र त्याच्या या धाडसानं एक मोठा वारसा मागे ठेवला, ज्यामुळे आजपर्यंतच्या चीनच्या इतिहासाची जडणघडण अशी झाली असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.\n\n'रेकॉर्ड्स ऑफ द ग्रँड हिस्टोरीयन' अर्थात 'शीजी' म्हणजे चीनमधल्या प्राचीन अवशेषांवरून सीमा चीआन यांनी मांडलेला इतिहास.\n\nहा शीजी तयार करण्यासाठी त्याकाळी या लेखकानं माहितीचे विविध स्रोत, ऐतिहासिक काळातील जाणकारांची मतं तसंच वर्षानुवर्षे लोकांना माहित असलेला मौखिक परंपरेचा दस्तावेज, यात थेट लोकांचा समावेश करून घेणं या प्रकारांची मदत घेतली होती.\n\nइतिहासाची मांडणी वा लेखन करण्याची ही नवी पद्धती मानली जाते, मात्र ही पद्धत त्या काळात उपयोगात आणत या द्रष्ट्या इतिहासकारानं पुढील पिढ्यांसाठी प्रशस्त मार्गच आखून दिला- जर..."} {"inputs":"...्हणजेच छोट्या बाटलीची किंमत 5400 रुपये निश्चित केली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, हेटेरो लॅब्सने बुधवारी (24 जून) जेनेरिक औषधासंदर्भात माहिती दिली. देशभरातल्या हॉस्पिटल्सना या औषधाचा पुरवठा करण्याची तयारी झाली आहे. 20 हजार बाटल्यांचा पुरवठा केला जाईल असा दावा कंपनीने केला आहे. \n\nमुंबईत औषध तयार करणाऱ्या सिप्ला लिमिटेडने रेमडिसिव्हर वेगळं संस्करण तयार केल्याचा दावा केला आहे. याची किंमत 5000 रुपये असणार आहे. सिप्ला आणि हेटेरो या कंपन्यांनी अमेरिकच्या गिलियाड सायन्सेसबरोबर करा... उर्वरित लेख लिहा:","targets":"अमेरिकेतील चाचणीतून काय समोर आलं?\n\nअमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अलर्जी अँड इन्फेक्शिअस डिसिजेसने या औषधाची चाचणी केलीये. एकूण एक हजार 63 पेशंट्सनी या मानवी चाचणीत भाग घेतला होता. यातील अर्ध्या जणांना रेमडेसिव्हिरचे डोस दिले गेले होते तर बाकिच्यांना प्लेसिबो म्हणजे डमी ट्रीटमेंट दिली होती.\n\nज्या लोकांना रेमडेसिव्हिर दिलं होतं त्यांना दिसत असलेली लक्षणं ही 15 दिवसांच्या ऐवजी 11 दिवसांत बरी झाली. पण मृत्यू रोखण्यात या औषधाला कितपत यश येईल हे अजूनही स्पष्ट व्हायचंय.\n\nरेमडेसिव्हिर दिलेल्या रुग्णांमध्ये मृत्युदर 8 टक्के होता तर डमी ट्रीटमेंट दिलेल्यांमध्ये 11.6 टक्के. पण शास्त्रज्ञ अजूनही या निकालांचा अभ्यास करतायत. आणि या चाचणीबद्दलचा संपूर्ण अहवाल अजून प्रकाशित व्हायचाय.\n\nयुनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधल्या MRC क्लिनिकल ट्रायल्स युनिटचे संचालक प्रोफेसर महेश परमार यांच्या देखरेखिखाली युरोपियन युनियनमध्ये पेशंट्सवर चाचण्या होत होत्या. ते म्हणतात \"हे औषध व्यापक स्तरावर उपलब्ध करून देण्यापूर्वी औषध नियंत्रकांना यासंदर्भातली माहिती आणि संशोधन याचा आढावा घेऊन याला परवाना द्यायचा की नाही हे ठरवावं लागेल आणि त्यानंतर त्या देशांच्या आरोग्य यंत्रणांनाही याचं मूल्यमापन करावं लागेल.\" \n\nही प्रक्रिया सुरू असताना औषधासंदर्भात या चाचण्यांबद्दल दीर्घकालीन आकडेवारी हाती येईल आणि हे कोव्हिडमुळे होणारे मृत्यू रोखू शकतं का हे पण कळेल असंही प्रोफेसर परमार म्हणाले.\n\nजर एखाद्या औषधामुळे अतिदक्षतेच्या उपचारांची गरज कमी होत असेल तर हॉस्पिटल्सवरचा ताण कमी होईल आणि सोशल डिस्टन्सिंगची गरजही कमी होऊ शकते.\n\nऑक्सफर्ड विद्यापीठाचे डॉ. पीटर हॉर्बी कोव्हिड-19 वरच्या औषधांच्या जगातल्या सर्वांत मोठ्या चाचणीचं नेतृत्व करतायत. ते म्हणतात की, \"आम्हाला याचे संपूर्ण निकाल पाहावे लागतील. पण याची (गुणकारकता) निश्चित असेल तर कोव्हिड19 शी सुरू असलेल्या लढ्यात ही चांगली बातमी आहे. पुढची पायरी असेल संपूर्ण माहिती गोळा करणं आणि जगभरातल्या लोकांना रेमडेसिव्हिरची न्याय्य पद्धतीने उपलब्धता असेल याची खातरजमा करणं\"\n\nअमेरिकेत यशस्वी मग चीनमध्ये का नाही?\n\nअमेरिकेतून या चाचणीला यश आल्याचं सांगितलं जात असलं तरी चीनमध्ये मात्र ही चाचणी अयशस्वी झाल्याचं लॅन्सेट या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात छापून आलं होतं.\n\nचीनमध्ये 237 पेशंट्सपैकी 158 जणांना या औषधाचे डोस दिले गेले..."} {"inputs":"...्हणणं आहे की वंचितनं त्यांना केवळ आठ जागांची ऑफर दिली असून आठ जागा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तर वंचित बहुजन आघाडीचं म्हणणं आहे की त्यांनी 17 जागा मागितल्या होत्या आणि त्या अनुषंगाने चर्चा सुरू होती. \n\nकाय होणार परिणाम?\n\nदैनिक 'सकाळ'च्या औरंगाबाद आवृत्तीचे कार्यकारी संपादक संजय वरकड यांनी म्हटलंय की ही युती तुटल्यानं या दोन पक्षांचं तर नुकसान होणारच मात्र याचा फायदा भाजपला होऊ शकतो. \n\n\"विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम स्वतंत्रपणे लढल्यास अर्थातच त्यांना दोघांना त्याचा फटका बसेल... उर्वरित लेख लिहा:","targets":"म आणि वंचित बहुजन आघाडीला 40 लाखांहून अधिक मतं मिळाली होती. औरंगाबादमधून एमआयएमकडून इम्तियाज जलील निवडून आले. तर सांगली, सोलापूर, परभणी, गडचिरोली-चिमूर, बुलडाणा, हातकणंगले या लोकसभेच्या सात जागांवर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना लाखांहून अधिक मतं मिळाली होती. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्हणतात. \n\nसर्वांत जास्त प्रश्न 'IT' मध्ये काम करणाऱ्यांचे\n\nकोरोना आणि लॉकडाऊनमुळे 'वर्क फ्रॉम होम' वाढलं. लोक कंप्युटरवर तासनतास काम करू लागले. राज्यात हळूहळू अनलॉक सुरू झालं असलं तरी IT (Information Technology) मध्ये काम करणारे अजूनही घरूनच काम करत आहेत. \n\nपुण्यातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रिया पालिमकर यांच्या म्हणण्याप्रमाणे, \"IT मध्ये काम करणारे सद्य स्थिती घरून काम करत आहेत. काहीवेळा त्यांना कामासाठी तासनतास बसावं लागतं.\" \n\n\"माझ्याकडे येणाऱ्यांमध्ये 50 टक्के लोक गुगलवर 'चेस्ट पेन' सर्च करून येत... उर्वरित लेख लिहा:","targets":"केतन मेहता सांगतात, \"लोकांनी हे समजून घेतलं पाहिजे, की प्रत्येक वेळी छातीत दुखणं म्हणजे 'हार्ट अटॅक' नाही.\" \n\nश्वास घेण्यास त्रास झाल्याने सुद्धा काहीवेळा छातीत दुखु शकतं, असं ते सांगतात. \n\n\"छातीत दुखणं म्हणजे नक्की काय हे लोकांना कळून नयेत नाही. सतत ऑनलाईन विविध माहिती वाचल्याने लोकांच्या डोक्यात असे विचार येत असतात,\" असं डॉ. चक्रवर्ती सांगतात. \n\nडॉ. शहा सांगतात, \"फुफ्फुसांजवळ दुखत असेल तरी, छातीत दुखत असल्यासारखच वाटतं. पोट आणि हृदय यांच्यात पेन होण्याची लक्षणं सारखीच आहेत. काहीवेळा पोटात गॅस झाल्यानेही छातीत दुखल्यासारखं वाटतं.\" \n\nछातीत दुखतंय? डॉक्टरांचा सल्ला घ्या!\n\nडॉ. शहा यांच्या म्हणण्यानुसार, \"कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे मेंदू, हृदय आणि फुफ्फुसात गाठ तयार होऊ शकते. गाठ हृदयात असेल तर छातीत दुखू शकतं. त्यामुळे छातीच्या डाव्याबाजूस दुखत असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवा.\" \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्हणून आजारपण अंगावर काढून अभ्यास करत आहेत. चाचणी पॉझिटिव्ह आली तर क्वारंटाईन व्हावं लागेल म्हणून विद्यार्थी चाचणी करुन घेत नाहीत.''\n\nएमपीएससीचे विद्यार्थी काय म्हणतात?\n\nपुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या महेश घरबुडे यांना ही परीक्षा पुढे ढकलावी असं वाटतं आहे. कारण अनेकांना कोरोनाचा संसर्ग होत असल्याने परीक्षा देता येणार नाहीये असं ते सांगतात. \n\nते पुढे सांगतात, \"परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांची आहे. आंदोलनात आम्हीही सहभागी होतो पण त्यावेळी परिस्थिती वेगळी होती. आता परि... उर्वरित लेख लिहा:","targets":"्यातच लक्षणे असताना अंगावर काढल्याने इन्फेक्शन वाढल्यास जीवही धोक्या येऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी परीक्षेपेक्षा आरोग्याकडे अधिल लक्ष देणं गरजेचं आहे,\" असं नायडू हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता चंदनशिव यांनी सांगितलं. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"...्हणून मान्यता देण्यासाठी सरकार जागतिक संकटाची वाट बघत होतं. \n\nकामाठीपुरा\n\n23 जुलै रोजी महिला आणि बालकल्याण विभागाकडून पाठवण्यात आलेल्या पत्राचा विषय होता- देहविक्रय करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलांना कोव्हिड-19 च्या काळात आवश्यक सेवा उपलब्ध करून देणेबाबत. सेक्सवर्कर्सचे अधिकार आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासंदर्भात हे एक ठोस पाऊल आहे. \n\nपत्रात म्हटलं आहे, वेश्या व्यवसाय करणाऱ्या आणि वेश्या व्यवसाय सोडून दिलेल्या महिलांचे कमावण्याचे मार्ग बंद झाले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांना कामही मिळत नाहीये.... उर्वरित लेख लिहा:","targets":"रिषदेने एड्स नियंत्रणासाठी एक योजना तयार केली होती. मात्र ही योजना लवकरच गुंडाळली. \n\nकामाठीपुरा\n\nत्या आजाराचा फैलाव रोखण्यासाठी काही वर्षं गेली. आता कोरोनाने वेश्या व्यवसायातील या महिलांवर तशी वेळ ओढवली आहे. निधि आणि तिच्या सहकाऱ्यांना माहिती आहे की येणारा काळ आणखी अवघड असेल. \n\nअवघड दिवस\n\nफोनवरून बोलताना ती म्हणाली, तुम्हाला एचआयव्ही\/एड्सची माहिती आहे. त्याच्याशी कसं लढायचं हे ठाऊक आहे. कोरोना विषाणू कशा ना कशा पद्धतीने पसरणार आहेच. पुढे काय होणार हे समजतच नाहीये. मुंबईतला कामाठीपुरा भाग हा कंटेनमेंट झोनमध्ये आला नाही. या भागात कोरोनाचा रुग्ण आढळलेला नाही. \n\nकोरोनाचा रुग्ण नाही\n\nअसं असलं तरी त्यांना नेहमीप्रमाणे बहिष्काराला सामोरं जावं लागत आहे. राज्य सरकारने त्यांना असहाय्य अवस्थेत सोडून दिलं आहे. गरीब लोकांसाठी अनेक योजनांचा फायदा सेक्सवर्कर्सना देण्यात आलेला नाही. कोव्हिड-19 विरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने 11 अधिकारप्राप्त गट तयार केले आहेत. \n\nसेशु यांचं म्हणणं आहे अधिकारप्राप्त गटाने संग्रामशी (SANGRAM) संपर्क केला आणि देशातील सेक्सवर्कर्सच्या समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. यानंतर या गटाने मंत्रालयाला अहवाल दिला. मंत्रालय राज्यात खाद्य वितरणाशी निगडीत पीडीएसच्या अंतर्गत सेक्सवर्कर्सना अन्नधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. या महिला पीडीएसच्या कक्षेत येत नसतील तर त्यांना अन्य कल्याणकारी योजनांमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावं.\n\nकोणतीही योजना नाही\n\nसेशु सांगतात, हे पत्र जारी करण्यात आलं असलं तरी सेक्सवर्कर्ससाठी कोरोना काळात कोणतीही योजना नाही. त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आलं. \n\nकाही दिवसांपूर्वीच दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यामध्ये मागणी करण्यात आली की केंद्र सरकार आणि दिल्लीतलं सरकार यांनी सेक्सवर्कर्स, एलजीबीटीक्यू समाजाच्या माणसांना आर्थिक मदतीबरोबरच सामाजिक सुरक्षा मिळवून द्यावी. \n\nसर्व्हिस म्हणून दर्जा का नाही? \n\nअनैतिक व्यापार निवारण अधिनियमानुसार ज्या वेश्यालयात सेक्सवर्कर्स राहतात आणि काम करतात ते बेकायदेशीर आहेत. परंतु शहरांमध्ये हे गेली अनेक वर्षं सर्रास सुरू आहेत. अनेकदा इथून मुलींची सुटका करून त्यांना सुधारगृहात नेण्यात येतं किंवा पोलीस त्यांना तंबी देऊन सोडून देतात. \n\nमात्र यापैकी अनेकींचं म्हणणं आहे की त्या मर्जीने हे काम करत आहेत. नॅशनल सेक्स वर्कर्स..."} {"inputs":"...्हणूनच मराठीत बिग बॉस आणताना काही सीमारेषा काटेकोर आखल्या गेल्याचंही शिव ठाकरेनं आवर्जून नमूद केलं. \n\nनवऱ्याबद्दल राखीनं असं काय सांगितलं? \n\n'बिग बॉस'च्या घरात आल्यानंतर राखी सावंत चर्चेत येण्याचं एकमेव कारण अभिनव शुक्ला हे नाहीये. राखी सावंतचं लग्न आणि तिच्या नवऱ्यावरूनही घरातील काही स्पर्धकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. \n\nराखी सावंतने 2019 मध्ये आपलं लग्न झाल्याचं जाहीर केलं होतं. आपल्या पतीचं नाव रितेश असून तो अनिवासी भारतीय आहे आणि व्यावसायिक आहे, असं तिनं म्हटलं होतं. विशेष म्हणजे त्या... उर्वरित लेख लिहा:","targets":"ार्यक्रमानंतर त्या दोघांनी लग्न करणं अपेक्षित होतं. पण नंतर राखीने आपण इलेशशी लग्न करणार नसल्याचं जाहीर केलं. केवळ पैशांसाठी आपण हा साखरपुडा केल्याचंही तिनं नंतर एका मुलाखतीत म्हटलं होतं. \n\n2010 साली तिनं 'राखी का इन्साफ' नावाचा एक कार्यक्रमही होस्ट केला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका तरूणानं आत्महत्या केल्यानंतर वाद निर्माण झाला होता. \n\nराजकारणातली एन्ट्री \n\n2014 साली राखी सावंतने राजकारणाच्या रिंगणातही उडी घेतली होती. तिनं चक्क स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि लोकसभेची निवडणूक लढवण्याची घोषणा केली. राष्ट्रीय आम पक्ष असं तिनं आपल्या पक्षाचं नावही ठेवलं होतं. आपल्या स्वभावाचा विचार करता आपल्याला हिरवी मिरची हे चिन्ह मिळावं अशी अपेक्षाही तिनं व्यक्त केली होती.\n\nअर्थात, नंतर राष्ट्रीय आम पक्ष फारसा कुठेच दिसला नाही आणि मग जून 2014 मध्ये राखीनं रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केला होता. मात्र या पक्षप्रवेशानंतर राखी सावंत राजकीयदृष्ट्या फारशी सक्रिय दिसली नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता. रोज रात्री 8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा )"} {"inputs":"...्हान दिलं होतं. \n\nकोण होते हे हल्लेखोर? \n\nहे सर्व जण अल-जमा अल-सलाफिया अल-मुह्तासिबा (JSM) या संघटनेचे बंडखोर होते. सौदी अरेबियामध्ये सामाजिक आणि धार्मिक नितीमूल्यांचा ऱ्हास होत असल्याचं त्यांचं म्हणणं होतं.\n\nतेलविहिरींमुळे सौदी अरेबियात पैसा वाढू लागला होता. त्यामुळे सौदी अरेबियाचं हळूहळू उपभोगवादी समाजात परिवर्तन होऊ लागलं होतं. देशात कार आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा सुळसुळाट होऊ लागला होता. कबिल्यांचं वेगाने शहरीकरण होत होतं. काही भागांमध्ये तर सार्वजनिक ठिकाणी पुरुषांसोबत स्त्रियाही दिसू लागल्य... उर्वरित लेख लिहा:","targets":"शनल गार्डमध्ये सैनिक होता. मशिदीचा ताबा घेण्यासाठी रणनीती आखण्यासाठी आणि त्यासाठी लागणाऱ्या संघटन कौशल्याचं ट्रेनिंग त्याला सैन्यातच मिळालं होतं. \n\nपुढे JSMने सौदी मौलवींसोबत संघर्ष सुरू केला. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या संघटनेवर कारवाई केली. \n\nया कारवाईनंतर जुहेमान वाळवंटात पळून गेला. तिथे त्याने अनेक पत्रकं छापून सौदी राजघराण्यावर आरोप केले. आपल्या ऱ्हासासाठी राजघराणेच जबाबदार आहे आणि मोठ्या फायद्यासाठी मौलवींनीदेखील त्यांच्याशी संगनमत केल्याचे आरोप जुहेमानने केले. हळूहळू त्याची खात्री पटत गेली, की सौदीचं राजघराणं भ्रष्ट आहे आणि यातून तारण्यासाठी दैवी हस्तक्षेपाचीच गरज आहे. \n\nदैवी हस्तक्षेपाचा विचार मनात घोळत असतानाच त्याची भेट झाली मोहम्मद बिन अब्दुल्ला अल-कहतानी याच्याशी. कहतानी तरुण धर्मोपदेशक होता. स्वभावाने शालीन, कवी आणि भाविक असलेला कहतानीच माहदी असल्याचं जुहेमानने म्हटलं.\n\nहदीसमध्ये माहदीचं वर्णन करताना म्हटलं आहे की, माहदीच्या पहिल्या नावात आणि वडिलांच्या नावात पैगंबरांचं नाव असेल. त्याचं कपाळ मोठं असेल आणि बारीक, गरुडाच्या चोचीसारखं त्याचं नाक असेल. जुहेमानला या सर्व गोष्टी कहतानीमध्ये दिसल्या. मात्र, कथित तारणहारालाच ही कल्पना पसंत पडली नाही. \n\nमात्र, पुढे जुहेमानने त्याचं मन वळवलं आणि तोच माहदी असल्याची खात्री पटवून दिली. पुढे कहतानीच्या मोठ्या बहिणीचं लग्न जुहेमानशी झालं. ती जुहेमानची दुसरी पत्नी होती. या संबंधानंतर जुहेमान आणि कहतानी यांचं नातं अधिक घट्ट झालं.\n\nकशी झाली हल्ल्याची तयारी? \n\nदरम्यान मशिदीवर हल्ला करण्याच्या काही दिवस आधी अशी अफवा पसरली की, मक्केत राहणाऱ्या आणि हज यात्रेसाठी येणाऱ्या हजारो लोकांनी स्वप्नात अल-कहतानीला मक्केत उंचावर उभं राहून हातात इस्लामचा ध्वज पडून उभा असल्याचं बघितलं आहे. \n\nयामुळे जुहेमानच्या अनुयायांची खात्रीच पटली. JSMचा सदस्य असलेला मुतवली सालेह सांगतो, \"मला शेवटची बैठक आठवते. माझ्या भावाने मला विचारलं तुला माहदीबद्दल काय वाटतं? मी त्याला म्हटलं, की याविषयी बोलू नको. तेवढ्यात कुणीतरी मला तू सैतान आहेस, असं म्हटलं. माहदी वास्तवात आहे आणि मोहम्मद बिन अब्दुला अल-कहतानीच माहदी आहे.\"\n\nजुहेमान याने वाळवंटातल्या ज्या दुर्गम भागात आसरा घेतला होता, तिथेच त्याने आपल्या अनुयायांसह मक्केवरच्या हल्ल्याची योजना आखायला सुरुवात केली. \n\nहल्ला झाला त्यावेळी सौदी प्रिन्स फाहद बिन..."} {"inputs":"...्हिड-19 रुग्णांची संख्या कमी होऊ लागली न्यूझीलंडने आणखी एक पातळी खाली येत मे महिन्याच्या मध्यात दुसऱ्या टप्प्यातील अलर्ट घोषित केला. \n\nयानंतर परिस्थितीचा अंदाज घेत 22 जून रोजी परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची सूचना देणारा पहिल्या टप्प्याचा अलर्ट घोषित करण्याचा सरकारचा विचार होता. मात्र, तब्बल 17 दिवस एकही नवीन कोरोनाग्रस्त न आढळल्याने सरकारने नियोजित तारखेच्या आधीच पहिल्या टप्प्याचा अलर्ट घोषित केला. \n\nनव्या नियमांनुसार सर्व शाळा आणि कार्यालयं आता उघडता येतील. लग्नसोहळे, अंत्यसंस्कार आणि स... उर्वरित लेख लिहा:","targets":"ाय संगिताचे कार्यक्रम होऊ शकतील, क्रीडा स्पर्धा होऊ शकतील. लोकांनी स्वतःहून सोशल डिस्टन्सिंग पाळावं, अशी अपेक्षा बाळगली जात आहे आणि मला वाटतं एवढा समंजसपणा लोक दाखवतील.\"\n\n\"आम्ही खूप आनंदी आहोत. मात्र, भविष्याची काळजीही आहे.\"\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"...्ही गोष्टी आजमावून पाहिल्या. \n\nआधी मी फटीतून आत जाण्याचा निर्णय घेतला पण त्या दगडानं माझा घात केला. माझा पाय त्या दगडात अडकला. कसाबसा तो बाहेर काढल्यानंतर त्या दगडावरुन चढून मी आत गेलो. आतमध्ये गेल्यावर करंगळीएवढी पाण्याची बारीक धार डोंगरातून येताना मला दिसली, पावसाळ्यात तर ही धार झऱ्यासारखी वाहत असणार, असा विचार माझ्या डोक्यात आला. \n\nरहस्यमय जग \n\nखारप्रान यांना गुहेत एक भला मोठा कोळी भिंतीवर सरपटताना दिसला. त्याच ठिकाणी भिंतीवर काही ओरखडे दिसत होते. शार्कच्या दातानं भिंतीवर हे ओरखडे काढण्यात आल... उर्वरित लेख लिहा:","targets":"ा ठिकाणी राहिले असावेत असा एक अंदाज आहे. या ठिकाणी अनेक अशा गोष्टी हाती लागल्या आहेत. त्या गोष्टींचं संशोधन केल्यावर अनेक रहस्यं उलगडू शकतील,\" असं साउरो यांना वाटतं. \n\nदुसरं नाव ऐकून तर धडकी भरू शकते. गुहेच्या आतमध्ये एक रस्ता आहे. तिथं कपाऱ्या आहेत. त्या कपाऱ्या ठिसूळ खडकांपासून बनल्या आहेत. त्या कपाऱ्यांचं नाव माहितीये काय आहे? 'सुसाइड लेज कॅनयन', आता नावचं इतकं सूचक असेल तर त्यावर चालायची हिंमत कोण करणार? \n\n'द टाइट क्रॉल' आणि 'डेंजरस बाउल्डर' ही नावं तर अजूनच सूचक वाटली. \n\nया गुहेत एक जागा आहे. ती जागा मला खूप महत्त्वपूर्ण वाटली. या जागेचं नाव आहे 'स्लिपी लंच'. दिवसभर काम करून थकलेले संशोधक या ठिकाणी बसून जेवण करतात आणि थोडा आराम करतात. त्यांच्यापैकी एका जण खरंच पेंगत होता. मनात विचार आला चला याने तर या जागेचं नाव सार्थ ठरवलं. \n\nक्रेम पुरीच्या गुहेत माणसांचं वास्तव्य होतं का? \n\nया ठिकाणी मानवाचं वास्तव्य होतं का? असा प्रश्न मी संशोधकांना विचारला. कारण जेव्हा माणूस शिकार करून जगत होता त्या वेळी त्याची पसंती अशाच सुरक्षित गुहांना असे. तसेच थंडी, ऊन आणि वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी गुहेपेक्षा अधिक चांगला निवारा काय असू शकतो? \n\nकाही गुहा पूर आल्यावर सुरक्षित नसतात. कारण पुरामुळं पाणी तिथंच साचून राहू शकतं. मेघालयातल्या गुहा तशाच वाटतात त्यामुळं इथं मानवाचं वास्तव्य नसावं असं संशोधकांना वाटतं. \n\nक्रेम पुरी भुलभुलैया प्रमाणे आहे\n\nमेघालयातच का झाली असावी या गुहांची निर्मिती? \n\nया गुहेचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ही गुहा वालुकाश्मापासून बनली आहे. साधारणतः गुहांची निर्मिती चुनखडी झिजल्यामुळे होत असते. \n\nपावसाचं पाणी आणि कार्बन डॉयऑक्साइडसोबत रासायनिक क्रिया घडल्यावर त्यातून आम्ल तयार होतं. त्या आम्लामुळेच खडकाचं विघटन होतं. वालुकाश्मापासून गुहा तयार होणं ही गोष्ट दुर्मीळ आहे कारण खडकांची विघटनाची प्रक्रिया संथ असते. खडकांच्या विघटनासाठी आणि भूमिगत पोकळी तयार करण्यासाठी खूप पाण्याची आवश्यकता असते. \n\n\"जगातील सर्वांत जास्त पाऊस पडणाऱ्या जागांपैकी मेघालय एक आहे. पाणी मुबलक प्रमाणात असल्यामुळं वालुकाश्मांपासून मेघालयात गुहा तयार होणं ही काही फार विस्मयकारक घटना आहे असं आम्हाला वाटत नाही,\" असं काही संशोधक म्हणतात. \n\nविज्ञानाच्या कोणत्या रहस्यांची यामुळं उकल होईल? \n\n\"क्रेम पुरीसारख्या गुहा म्हणजे जुन्या..."} {"inputs":"...्ही त्यांना कळवलं होतं, तेव्हाच त्यांनी हे स्पष्ट करायला हवं होतं. ते सहा वर्षे विदर्भ साहित्य संघाच्या कार्यकारिणीत होते. त्यांना हे माहित होतं. विदर्भ साहित्य संघाच्या जडणघडणीत योगदान आहे. ते आमचे आजीव सदस्य आहेत,\" असंही म्हैसाळकर बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.\n\nआपण डॉ. यशवंत मनोहर आणि विदर्भ साहित्य संघाची भूमिका जाणून घेतली. आता मराठी साहित्यविश्वात याबाबत काय प्रतिक्रिया उमटल्या हे पाहूया.\n\nआपला शत्रू कोण, याचं भान सतत हवं - डॉ. प्रज्ञा दया पवार \n\nसुप्रसिद्ध कवयित्री डॉ. प्रज्ञा दया पवार य... उर्वरित लेख लिहा:","targets":"साहित्यिकाला विचारल्याशिवाय कुठलेही पुरस्कार जाहीर केले जात नाहीत. मी स्वत: अनेक पुरस्कार समित्यांवर काम केलंय. एखाद्याने नकार दिला, तर त्याच्या नावाचा पुरस्कार जाहीर केला जात नाही.\"\n\n\"त्यामुळे पुरस्काराबाबत देण्याचं सांगितल्यानंतर विचार करून कळवायला हवं होतं. काही सूचना असतील तर त्याही सांगायला हव्या. पण होकार देऊन नंतर मग नकार देणं हे बरोबर नाही,\" असं अन्वर राजन म्हणतात.\n\nसांस्कृतिक राजकारणाच्या फेरमांडणीची गरज - श्रीरंजन आवटे\n\nबीबीसी मराठीनं मराठी साहित्यातील नव्या लिहित्या हातांनाही याबाबत मत विचारलं. 'सिंगल मिंगल' कादंबरीचे लेखक आणि 'आपलं आयकार्ड'चे सहलेखक श्रीरंजन आवटे यांनी यावेळी सांस्कृतिक राजकारणाच्या फेरमांडणीची गरज व्यक्त केली.\n\nश्रीरंजन आवटे म्हणतात, \"प्रतीकांचं अवडंबर निर्माण झालं की आशयापासून भरकटण्याची शक्यता अधिक असते. आता कोणत्या बिंदूपासून अवडंबर निर्माण होतं, हा अतिशय कळीचा मुद्दा आहे. ही सीमारेषा धूसर आहे. सापेक्ष आहे. प्रतीकांना केवळ अस्मितेपुरतं सीमित करता येत नाही आणि प्रतीकांपायी मूळ आशयाचा गाभा हरवणार नाही, याचंही सांस्कृतिक भान राखावं लागतं. ही तारेवरची कसरत आहे.\"\n\nश्रीरंजन आवटे\n\n\"आत्यंतिक नैतिक शुद्धीवादी हेकेखोर होऊन समाजापासून फटकून राहताही कामा नये आणि 'समरसता'वादीही होता कामा नये. ही दोन्ही टोकं नाकारत ठाम भूमिका घेणं ही बाब कसोटीची आहे. ज्यांना बेरजेचं सांस्कृतिक राजकारण करायचं आहे त्यांना याचं सम्यक भान असणं आवश्यक आहे. ज्यांचा तो उद्देशच नाही, त्यांची गोष्टच वेगळी,\" असं आवटे म्हणतात.\n\n\"बाबासाहेबांनी एका टप्प्यावर हिंदू धर्म नाकारत बौद्ध धर्म स्वीकारला. शोषणाची प्रतीकं नाकारत नवी पर्यायी सांस्कृतिक मांडणी करण्याचा हा अतिशय मूलगामी प्रयत्न होता. आजची सांस्कृतिक राजकारणाची मध्यभूमी उजव्या टोकाच्या दिशेने सरकलेली असताना या प्रयत्नांबाबत पुनर्विचार करुन सांस्कृतिक फेरमांडणी करावी लागणार आहे,\" असंही श्रीरंजन आवटे म्हणतात.\n\nसोशल मीडियावरही चर्चा\n\nसोशल मीडियावरही या विषयावरून बरीच चर्चा पाहावयास मिळत आहे. त्यापैकी दोन फेसबुक पोस्टचा सध्या सर्वत्र उल्लेख दिसून येतो. \n\nत्यापैकी एक पोस्ट म्हणजे ज्येष्ठ पत्रकार गणेश कनाटे यांची. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, \"विदर्भ साहित्य संघाचे बोधचिन्ह आणि सरस्वती हे विदर्भ साहित्य संघाचे बोधचिन्ह आहे. यात 'विदर्भ विषय: सारस्वती जन्मभू:'..."} {"inputs":"...्ही सुधींद्र कुलकर्णींशी संवाद साधला. सुधींद्र कुलकर्णी यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सल्लागार म्हणूनही काम पाहिलं होतं. बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं की, \"अमेरिका आता अशी महासत्ता आहे, जिचं सामर्थ्य दिवसेंदिवस कमी होत आहे.\" \n\nया प्रक्रियेचं वर्णन ते \"डिक्लाइन ऑफ द वेस्ट एंड राइज़ ऑफ द रेस्ट \" अशा शब्दांत करतात. याचाच अर्थ पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व लयाला जाईल आणि जगात अन्य देशांचं वर्चस्व वाढेल. या बाकी देशांच्या यादीत चीन सर्वात आघाडीवर आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिनं विचार के... उर्वरित लेख लिहा:","targets":"टलं आहे. चीनला सायबर पॉवर बनविण्याचा निश्चय राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनीही बोलून दाखवला आहे. \n\nचीनमधील स्टार्ट अप कंपन्यांना टॅक्समध्ये सवलत मिळते, त्यांना सरकारी कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि कार्यालयासाठी जागाही मिळते. चीनचं सरकार बाइडू, अलिबाबा, टेनसेंटसारख्या कंपन्यांसोबत काम करत आहे. चीन आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्टार्टअप्ससाठीचं मोठं मार्केट बनला आहे. डेटा आणि स्वस्तात उपलब्ध होणारं मनुष्यबळ या चीनच्या जमेच्या बाजू आहेत.\n\nदुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चीन सगळ्या जगासाठी 'सप्लाय चेन' आहे. शेनझेन आणि ग्वांगझाऊ शहरामध्ये जवळपास प्रत्येक गोष्टीचं कंपोनन्ट बनवलं जातं. जवळपास सगळ्या स्मार्टफोनची चिप चीनमध्ये बनते. त्यामुळेच जगभरातील तंत्रज्ञानामध्ये चीनला अॅक्सेस आहे. \n\n'ड्रोन तंत्रज्ञानाचं उदाहरण घ्या'\n\nअमेरिकेनं आपलं ड्रोन तंत्रज्ञान कोणत्याही देशाला द्यायला नकार दिला. दुसरीकडे चीनने मात्र आपण आपलं ड्रोन तंत्रज्ञान दुसऱ्या देशांना निर्यात करू असं जाहीरही केलं. \n\nआता चीन जगभरात ड्रोनचा प्रमुख सप्लायर बनला आहे. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीचच्या माहितीनुसार चीनने इजिप्त, नायजेरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि बर्माला ड्रोनचं तंत्रज्ञान विकलं आहे. \n\nद इकॉनॉमिस्टनं म्हटलं आहे की, चीननं गेल्या वीस वर्षांत इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगानं न्यूक्लिअर प्लँट बनवले आहेत. चीनमध्ये 43 गिगावॅट क्षमतेचे न्यूक्लिअर प्लँट आहेत. अमेरिका आणि फ्रान्सनंतर याबाबतीत आता चीनचा क्रमांक लागतो. \n\nआता अमेरिका चीनवर आर्थिक हेरगिराचाही आरोप करत आहे. FBI चे संचालक ख्रिस्तोफर यांनी मंगळवारी (7 जुलै) म्हटलं की, चीन अवैध राजकीय घडामोडींमध्ये गुंतला असून लाचखोरी आणि ब्लॅकमेलच्या आधारे अमेरिकेच्या आर्थिक धोरणांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. \n\nचीनला धोका मानण्याचं हे दुसरं कारण आहे. \n\nअमेरिकेचं अंतर्गत राजकारण \n\nचीनला धोका मानण्याचं तिसरं कारण आहे अमेरिकेचं अंतर्गत राजकारण. महासत्ता असूनही आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अमेरिकेत सर्वाधिक आहे. \n\nज्या चीनमधून कोरोनाच्या संसर्गाला सुरूवात झाली, तिथे तुलनेनं कोरोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळले, अगदी एक लाखांहून कमी. त्यामुळेच आम्ही कोरोनावर नियंत्रण मिळविल्याचा दावा चीन करत आहे. \n\nदुसरीकडे अमेरिकेमध्ये ट्रंप सरकारला आपली जबाबदारी झटकून टाकता येत नाहीये. कदाचित त्यामुळेच..."}