{"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5 मोठ्या बातम्या : 'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली'\\nसारांश: 'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली' असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केल्याचं वृत्त सकाळमध्ये प्रसिद्ध करण्यात आलं आहे. यासह आजच्या इतर पाच महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली'\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार कालपासून कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. काल त्यांनी पन्हाळा तालुक्यातल्या गोलिवडे या त्यांच्या मामाच्या गावाला भेट देऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. सत्कारानंतर बोलताना मामाच्या गावची पोरगी करायची राहूनच गेली, अशी टिप्पणी पवार यांनी केली. \n\n2. शेतकऱ्यांना गारपीट, अवकाळी पावसाचा तडाखा\n\nमागील आठवडाभर राज्यात ढगाळ वातावरण असल्यानं रविवारी त्याचा परिणाम दिसून आला. \n\nलोकसत्तातल्या बातमीनुसार, रविवारी जालना,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5 मोठ्या बातम्या : गांधी, आंबेडकरांपेक्षा मोदींच्या पुस्तकावर अधिक खर्च\\nसारांश: आजच्या वृत्तपत्रांतील मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. पुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत मोदींना झुकते माप\n\nपुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत राज्याच्या शिक्षण विभागाने महात्मा गांधी यांच्या पुस्तकांसाठी 3 लाख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रांसाठी 24 लाख तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील पुस्तकांसाठी तब्बल 59 लाख रुपये खर्च केले आहेत. दिव्य मराठीनं या संदर्भात बातमी दिली आहे.\n\nपुरक वाचन पुस्तक योजनेअंतर्गत पुस्तक खरेदीची ई-निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. \n\nया निविदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुस्तकाच्या 35 रुपयांप्रमाणे 72 हजार 933 म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठयाबातम्या : आरक्षित जागेवरील बंगल्यामुळे मंत्री सुभाष देशमुख अडचणीत?\\nसारांश: आजच्या दैनिकांतील आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेवर\n\nराज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सोलापुरातला बंगला फायर ब्रिगेडसाठी आरक्षित जागेवर बांधण्यात आला आहे, असं वृत्त इंडियन एक्स्प्रेसनं दिलं आहे. या संदर्भात देशमुख आणि या जागेचे सहमालक असलेल्यांना महापालिकेत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे. हे प्रकरण 2000सालातील असून त्यावेळी देशमुख आणि इतर 9 जणांनी ही 2 एकर जागा 50 लाख रुपयांना विकत घेतली होती. याबाबात देशमुख यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : अमृता फडणवीस म्हणतात, 'सेल्फी घेण्यासाठी नव्हे तर शुद्ध हवेसाठी गेले होते'\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमृता फडणवीस यांचा क्रुझवरचा सेल्फी वादाच्या भोवऱ्यात अडकला.\n\n1. सेल्फी घेतला ती जागा सुरक्षितच- अमृता फडणवीस\n\n''मी क्रुझवर होते. ज्या जागी बसून सेल्फी घेतला ती जागा सुरक्षित होती. मी सेल्फी काढण्यासाठी गेले नव्हते. मी खूप दिवसांनंतर शुद्ध हवेचा अनुभव घेत होते. त्याकरता गेले होते'', असं मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी सांगितलं. \n\nएबीपी माझानं दिलेल्या बातमीनुसार, मुंबई ते गोवा या जलमार्गावरील आंग्रिया या क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढल्याने अमृता वादाच्या भोवऱ्यात सापडल्या हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : उन्नाव बलात्कार प्रकरण : आत्मसमर्पण न करताच परतले भाजप आमदार\\nसारांश: भाजपचे उत्तर प्रदेशमधले आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर एका 16 वर्षीय तरुणीने बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी आत्मसमर्पण करण्यासाठी रात्री आपल्या 100 समर्थकांसह ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या घरी पोहोचले होते. बीबीसी हिंदी नं ही बातमी दिली आहे. यासह दिवसभरातल्या 5 मोठ्या बातम्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुलदीप सेंगर\n\n1. उन्नाव बलात्कार प्रकरण: आत्मसमर्पण न करताच परतले भाजप खासदार\n\nपोलीस अधिकारी घरी नसल्यानं कुलदीप सेंगर यांनी तिथून निघून गेले. मात्र त्यापूर्वी प्रसारमाध्यमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, \"मी बलात्काराचा आरोपी नाही. माझ्याविरोधात चुकीचा प्रचार केला जात आहे.\" \n\nउत्तर प्रदेशातल्या बांगरमऊ मतदारसंघातून भाजपचे सेंगर आमदार आहेत.\n\n\"माझ्याविरोधात खोटी माहिती पुरवणाऱ्या लोकांचा इतिहास पाहण्यात आलेला नाही. मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. तसंच मी फरारी नाहीये. मी कुठेही गेलेलो नाही, हे सांगण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #5मोठ्याबातम्या : गर्भपातावेळी गर्भाच्या जगण्याच्या हक्कावर उच्च न्यायालय विचार करणार\\nसारांश: आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. गर्भाच्या जगण्याच्या अधिकारावर उच्च न्यायालय विचार करणार\n\nमुंबई उच्च न्यायालय एका गर्भपाताच्या प्रकरणात गर्भाच्या जगण्याच्या अधिकारवर विचार करणार आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. \n\nगरोदर असलेल्या 18 वर्षांच्या बलात्कार पीडितेनं गर्भपात करण्याची परवानगी मिळावी म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ही तरुणी साताऱ्याची असून गर्भ 27 आठवड्यांचं आहे.\n\nया तरुणीनं याचिकेत म्हटलं आहे की लैंगिक अत्याचारांतून तिला गर्भधारणा राहिली. लैंगिक अत्याचार झाले त्यावेळी ती अल्पवयीन होती, असंही याचिके"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #BBCShe : सावळ्या महिलांच्या राज्यात गोऱ्या हिरॉईन का?\\nसारांश: मी जेव्हा कोईम्बतूरच्या रस्त्यावरून जात होते तेव्हा मला दोन महत्त्वाच्या गोष्टी दिसल्या. सावळ्या किंवा काळ्या रंगाच्या स्त्रिया रस्त्यावरून जात होत्या आणि जाहिरातीच्या फलकांवर मात्र होत्या गोऱ्यापान मुली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्या राज्यात सावळ्या रंगांचं प्राबल्य आहे, तिथं जाहिरातीचे फलक मात्र दुसऱ्याच प्रदेशातून आले होते.\n\nगोंधळून गेलेली मी फक्त एकटीच तिथं नव्हते. मी जेव्हा अविंशिंलिंगम विद्यापीठातल्या मुलींना BBC She या प्रकल्पाच्या निमित्तानं भेटले तेव्हा त्यांनी सुद्धा माझ्या भावनांना दुजोरा दिला.\n\nरंग असावा गोरा\n\n\"ज्या स्त्रिया आपण जाहिरातीत बघतो, मला वाटतं प्रत्येकच स्त्री तशी नसते. प्रत्येकच स्त्री गोरीपान, लांब केस असलेली आणि सडपातळ बांध्याची असेलच अशी अपेक्षा आपण करू शकत नाही.\"\n\nया वाक्याला प्रेक्षक म्हणून ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #BollywoodSexism बॉलीवूडमधल्या स्त्रिया आजही शोभेची बाहुलीच का?\\nसारांश: कृपया सेक्ससीन नाही. आम्ही बॉलीवूड आहोत... पण हो! तुम्हाला चित्रविचित्र हावभावासह अंगविक्षेप असलेली गाणी, कंबर लचकवत केलेली नृत्य आणि नायिकेच्या देहाचं निरर्थक प्रदर्शन करणारी दृश्य मात्र आमच्याकडे आम्ही तुम्हाला दाखवू.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बॉलीवूड चित्रपटातल्या गाण्याचं दृश्य.\n\nबॉलीवूडमध्ये महिलांचं चित्रण कसं होतं याविषयी चर्चा सुरू होते किंवा डोळ्यापुढे ही अशीच दृश्य डोळ्यासमोर तरळतात. \n\nपण हे केवळ बॉलीवूडला लागू नाही. भारतातील बहुतेक सगळ्या चित्रपट उद्योगांमध्ये नायिकांचं अस्तित्व शोभेची बाहुली म्हणूनच प्रामुख्याने असतं. नायक अर्थात हिरो असेल तर झळकण्यात तो आघाडीवर असतोच. नायिकेचं प्रमुख काम म्हणजे हिरोला आवडतं तसं जगणं आणि त्याची स्तुती करणं हेच असतं. हिरोची चमकोगिरीची वेळ आली की बाजूला व्हायचं. हे असंच चालत आलं आहे असं मात्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #HerChoice आम्ही दोघी एकत्र आहोत पण लेस्बियन नाही\\nसारांश: मी आणि माझी गर्लफ्रेंड दोघीही लेस्बियन नाही. आमच्यात कोणतंही लैंगिक आकर्षण नाही. आमचे विचार आणि कल्पना जुळतात आणि आमची श्रद्धास्थानं एकच आहेत. आणि म्हणूनच गेली 40 वर्षं आम्ही एकाच घरात एकत्र राहत आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मी आणि माझी गर्लफ्रेंड\n\nआम्ही दोघींनी आता सत्तरी गाठली आहे. जेव्हा आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला तेव्हा आम्ही नुकताच तिशीत प्रवेश केला होता. \n\nउत्साही तरुण वयातही आम्हाला काहीही धाडसी करायचं नव्हतं. आम्हाला शांत आणि स्थिर जीवन जगायचं होतं. हेच आमचं एकत्र येण्याचं मुख्य कारण होतं. \n\nआम्ही एकमेकांपासून खूप वेगळे आहोत. मला भडक रंग भावतात आणि या वयातही लिपस्टिक वापरायला आवडतं. माझी जोडीदार शांत, संयमी आणि मवाळ रंग पसंत करते.\n\nमी हाय हिल्सचे सँडल्स घालणं पसंत करते पण माझी गर्लफ्रेंड सदासर्वकाळ '"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #MeToo : ‘शाब्बास बायांनो! तुम्ही करताय ते बरोबरच आहे’\\nसारांश: \"माझ्या लैंगिक छळवणुकीविषयी मी जाहिररीत्या बोलले. त्यानंतर जणू काही माझा आत्मविश्वासच परत आला. मला वाटतं की जर महिलांनी एकत्र येऊन लढा दिला तर आपण नक्कीच बदल घडवू शकतो,\" पत्रकार गझाला वहाब सांगतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गझाला त्या 20 महिला पत्रकारांपैकी एक आहेत ज्यांनी पत्रकार आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले आहेत.\n\nभारतातल्या #MeToo चळवळीला एम. जे. अकबरांवर झालेल्या आरोपांनंतर वेगळंच वळण लागलं. या आरोपांवरून राजीनामा देणारे ते सगळ्यात उच्चपदस्थ व्यक्ती आहेत. मात्र त्यांनी सगळे आरोप खोडून काढले आहेत. \n\nमहिलांनी सोशल मीडियाव्दारे आपल्या लैंगिक छळवणुकीची व्यथा मांडली आणि #MeToo चळवळीची सुरूवात झाली. या चळवळीचे पडसाद बराच काळ जाणवत राहातील. \n\nपण आपल्या लैंगिक छळवण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #अभिव्यक्ती स्वातंत्र्य : 'कलाकारापुढे सरकारनं नम्र, उदार राहायला हवं'\\nसारांश: अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी भारतात होते आहे, ही काही आजची गोष्ट नाही. कलाकारापुढे सरकारनं नम्र, उदार राहायला हवं, अशी भूमिका अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी बीबीसीशी बोलताना मांडली. तामिळनाडूप्रमाणे मराठी लर्निंग अॅक्ट करावा, अशी मागणीही त्यांनी केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बडोद्यात सुरू असलेल्या 91व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असल्याबद्दल भूमिका मांडली. त्यासंदर्भात बीबीसी मराठीने त्यांच्याशी बातचीत केली. या मुलाखतीतले हे निवडक प्रश्न आणि संमेलनाध्यक्षांची उत्तरं :\n\nफेसबुकवर लाईव्हच्या संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी बातमीच्या तळाशी दिलेल्या लिंकवर क्लिक करा.\n\nप्रश्न :'राजा तू चुकतो आहेस, तू सुधारलं पाहिजे,' असं म्हणताना तुमचा रोख कोणावर आहे, हे पंतप्रधान नरेंद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: #भीमा कोरेगाव दिवसभर ट्विटरवर चर्चेत\\nसारांश: भीमा कोरेगाव परिसरात घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी राज्यभर दिवसभर उमटत होते. सोशल मीडियामध्ये 'टॉप टेन'पैकी सहा हॅशटॅग हे या घटनेशी संबधित होते. बुधवारी सकाळीसुद्धा हेच हॅशटॅग ट्रेंडमध्ये दिसले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रात सोमवारी दुपारनंतर भीमा कोरेगावच्या घटनेवर आधारीत चर्चा सोशल मीडियामध्ये सुरू झाली. मंगळवारी याच अनुषंगानं फेसबूकवर मुख्यमंत्र्यांचा निषेध करणारा हॅशटॅग ट्रेंडमध्ये होता.\n\nमुंबईतील काही भागात, मंगळवारी रास्ता रोका करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर सोशल मीडियात ही घटना आणि त्याअनुषंगानं आरोप-प्रत्यारोपांची चर्चा झडू लागली. एक-एक करत विविध हॅशटॅग ट्रेंडमध्ये येऊ लागले.\n\nट्विटरवर साधारणतः दुपारी बारा ते एक वाजल्यानंतर #Chembur #DalitProtest हे हॅशटॅग ट्रेंडमध्ये आले.\n\nचेंबूरमधील रास्ता रोकानं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: '#AreYouFitToBePM' : मोदींनी फिटनेस चॅलेंज स्वीकारलं अन् नेटिझन्स चिडले\\nसारांश: केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी ट्विटरवर सुरू केलेल्या फिटनेस चॅलेंजची सर्वत्र चर्चा होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nआपल्या कार्यालयातच पुश-अप्स मारतानाचा एक व्हीडिओ राठोड यांनी शेअर करत लोकांना आपला फिटनेस फंडा शेअर करण्याचं आवाहन केलं आहे. सोबतच एक नवा हॅशटॅग तयार वापरला - #HumFitTohIndiaFit.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nराज्यवर्धन सिंह राठोड यांनी भारताचा क्रिकेट कॅप्टन विराट कोहलीला ही फिटनेस चॅलेंज दिलं आहे. विराटने हे चॅलेंज फक्त स्वीकारलं नाही तर पूर्ण देखील केलं आहे. \n\nफिटनेस चॅलेंज पूर्ण केल्यानंतर विराटनं आणखी तीन जणांना हे चॅलेंज दिलं आहे - त्याची पत्नी अनुष्का शर्मा, महेंद्रसिं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: '...तर मग पंतप्रधान पत्रकारांना का सामोरं जात नाहीत?'\\nसारांश: राहुल गांधी यांच्यापासून राज ठाकरेंपर्यंत नेते सरकारविरोधी भूमिका मांडताना माध्यमांची गळचेपी होत असल्याचं सांगत आहेत. माध्यम स्वातंत्र्यात सरकारचा हस्तक्षेप खरंच आहे का, पत्रकारांना काय वाटतं? सध्याच्या माध्यमांच्या परिस्थितीबाबत संपादकांचं आणि तज्ज्ञांचं काय मत आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nकाँग्रेसच्या महाअधिवेशनात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर शरसंधान केलं. माध्यमांचं स्वातंत्र्य धोक्यात आहे असं मत त्यांनी मांडलं. त्याच प्रकारचं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्याच्या वेळी व्यक्त केलं. माध्यमांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे असं ते यावेळी म्हणाले. \n\nराहुल गांधी यांनी अधिवेशनादरम्यान केलेल्या आरोपांना संरक्षण मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत उत्तरं दिली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'BBC स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं दुसरं वर्ष\\nसारांश: 18 जानेवारी 2021 : बीबीसी न्यूजच्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं (BBC ISWOTY) वितरण या वर्षीही केलं जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2019 सालच्या ISWOTY च्या नॉमिनीज\n\nया पुरस्कारासाठी पाच खेळाडूंना नामांकन दिलं जाणार असून 8 फेब्रुवारीपासून तुम्ही तुमच्या आवडत्या खेळाडूला ऑनलाईन मतदान करू शकता.\n\n'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे दुसरं वर्ष आहे. गेल्या वर्षी 8 मार्च रोजी BBC ISWOTY 2019 हा पुरस्कार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांना देण्यात आला होता. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षीही 'बीबीसी स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2020' पुरस्काराची घोषणा 8 मार्च रोजी केली जाणार आहे.\n\nक्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ, ज्येष्ठ पत्रकार तसंच बीबीस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'Howdy, Modi!': अमेरिकेत नरेंद्र मोदींच्या स्वागताची अशी सुरू आहे तयारी\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी 22 सप्टेंबरला अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील ह्यूस्टन शहरात भारतीय वंशाच्या लोकांशी संवाद साधणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'हाऊडी मोदी' असं या कार्यक्रमाचं नाव असून, यासाठी साधारण 60 हजार लोकांनी तिकिटं आरक्षित केली आहे तर काहीजण चक्क वेटिंग लिस्टवर आहेत. \n\nया कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंपसुद्धा मोदी यांच्याबरोबर मंचावर उपस्थित असतील.\n\nट्रंप आणि मोदी यांची गेल्या तीन महिन्यातील ही तिसरी भेट आहे. यापूर्वी जून महिन्यातल्या जी-20 आणि गेल्या महिन्यातल्या जी-7 बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांची भेट झाली होती. \n\nदोन्ही देशांमधील संबंध उत्तम आहेत. व्यापारासंबंधी थोडेफार मतभेद असले तरी या भेटीत ट्रंप आणि मोद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'UAPA, देशद्रोहाच्या खटल्यांमध्ये 98 टक्के प्रकरणात सिद्धच होत नाहीत आरोप' - रिपोर्ट\\nसारांश: उमर खालीद आणि शरजील इमाम यांच्या कोठडीत वाढ झाली आहे. उमर खालीदवर UAPA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बेकायदेशीर कृतीविरोधी कायदा म्हणजेच UAPA आणि देशद्रोहाच्या (भारतीय दंड संहितेच्या कलम 124 ए ) आरोपाखाली सर्वाधिक प्रकरणं 2016 ते 2019 या काळात नोंदवली गेली आहेत. यूएपीए अंतर्गत दाखल केलेल्या गुन्ह्यांची संख्याच 5,922 आहे. \n\nही माहिती नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या ताज्या अहवालामध्ये देण्यात आली आहे. आतापर्यंत केवळ 132 लोकांवरच आरोप सिद्ध होऊ शकले आहेत, हेही या अहवालातून समोर आलं आहे. \n\nएका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी राज्यसभेत म्हटलं की, ज्यांच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'अॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीत आणावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईल' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'अॅमेझॉन, फ्लिपकार्टने अॅप मराठीत आणावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईल' \n\nराज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आता आपला मोर्चा अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपन्यांकडे वळवला आहे. \n\nअॅमेझॉन, फ्लिपकार्ट यांनी येत्या सात दिवसांत त्यांचं अॅप मराठी भाषेत सुरू करावं, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल, असा इशा मनसे नेते अखिल चित्रे यांनी दिला आहे. \n\nअॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या कंपन्यांचा दिवाळीच्या निमित्ताने सुरू होणारा सेल सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते यांनी दो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आंदोलक पोहोचू नयेत म्हणून सरकार गाड्या अडवतंय'\\nसारांश: 23 मार्चच्या शहीद दिनाचं औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे दिल्लीतल्या रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अण्णा हजारे रामलीला मैदानावर उपोषणाला बसले आहेत.\n\nशेतकऱ्यांचे प्रश्न आणि लोकपाल या दोन प्रमुख विषयांवर हे उपोषण केंद्रित असल्याचं सांगितलं जात आहे. या आंदोलनाची बीबीसी मराठीनं टिपलेली दृश्य.\n\nसकाळी 9 वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनाला सुरुवात झाली. 10 वाजता राजघाट इथे जाऊन अण्णांनी महात्मा गांधींना अभिवादन केलं. त्यानंतर शहीद पार्कवर जाऊन त्यांनी शहिदांना अभिवादन केलं. \n\nसकाळी 11 वाजता अण्णा रामलीला मैदानावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत शेतकरी नेते राजपाल पुनिया, नागेंद्र शेखावत, राजेंद्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आताचा काळ आणीबाणीपेक्षा जास्त धोकादायक आहे'\\nसारांश: पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या अटकेविरुद्ध ज्या पाच लोकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती त्यांच्यातल्याच एक आहेत इतिहासकार रोमिला थापर.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी प्रतिनिधी विनीत खरे यांच्याशी बोलताना रोमिला थापर म्हणाल्या की, देशामध्ये गेल्या चार वर्षांत भीती आणि दडपणाचं वातावरण वाढलंय. आणि हा काळ आणिबाणीच्या काळापेक्षा जास्त धोकादायक आहे. \n\nकाय म्हणाल्या रोमिला थापर?\n\nपुणे पोलीस या पाच मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या घरी गेले आणि म्हणाले तुम्हाला अटक केली आहे. आम्ही आमच्या याचिकेत म्हटलं की या लोकांचं समाजात एक स्थान आहे, त्यांना लोक ओळखतात. हे कोणी गुन्हेगार नाहीत की यांना उचलून तुम्ही तुरूंगात टाकाल. \n\nमग आम्ही हे जाणून घ्यायचा प्रयत्न केला की या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'आधार' डेटा गळतीवर बातमी देणाऱ्या पत्रकाराविरुद्ध गुन्हा!\\nसारांश: केवळ 500 रुपये एजंटला देऊन कोट्यवधी लोकांची 'आधार कार्ड'ची वैयक्तिक माहिती 10 मिनिटात मिळवता येऊ शकते, अशी बातमी चंदिगढ स्थित 'द ट्रिब्यून' वृत्तपत्राने दिली होती. आता हे वृत्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशभरातल्या लोकांनी 'आधार'साठी आपली वैयक्तिक माहिती सरकारकडे दिली आहे. आता देशातल्या कोणत्याही नागरिकाची वैयक्तिक माहिती घरबसल्या मिळवण्यासाठी फक्त 500 रुपये आणि 10 मिनिटं खर्च करावी लागतात, असं या बातमीत म्हटलं होतं.\n\n\"या प्रकरणी तक्रार झाल्यानंतर गुन्हे शाखेकडे गुन्हा नोंदवण्यात आला आहे,\" असं दिल्ली पोलीसच्या एका अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितलं.\n\nया प्रकरणी आरोपी असलेल्या रचना खैरा या पत्रकाराने बीबीसीला सांगितलं, \"तक्रार दाखल झाल्याचं आम्हाला दुसऱ्या वर्तमानपत्रातल्या बातमीवरून कळलं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'उद्धव ठाकरे आगामी काळात देशाचे पंतप्रधान होणार' - संजय राऊत #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'आगामी काळात उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होणार' - संजय राऊत\n\nआगामी काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील असे भाकीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्तवले आहे. तसंच कोणत्याही गोष्टीवर टीका करण्यात भाजपचे काही लोक आघाडीवर असून त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला. टिव्ही 9 ने हे वृत्त दिले आहे.\n\nसंजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. आमचा एकही आमदार फुटणार नाही असा विश्वास विरोधी पक्षाला असला तरी राज्यात तीन पक्ष एकत्र आल्याने येत्या काळात एकाच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'उद्धव ठाकरे यांनी अयोध्येच्या ऐवजी मक्केला जावं'- महंत परमहंस दास\\nसारांश: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेनेकडून अयोध्या दौऱ्याची तयारीही सुरु आहे. तर अयोध्येत बीबीसी मराठीशी बोलताना महंत परमहंस दास यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला येण्याऐवजी मक्केला जावं असं विधान आपण का केलं याचं स्पष्टीकरणही त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिलं. मुख्यमंत्र्यांना आपण काळे झेंडे दाखवू असा निर्धार त्यांनी केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या मूळ विचारापासून फारकत घेतल्यास आपण विरोध करणार असेही त्यांनी सांगितले आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nशिवसेना नेते संजय राऊत यांनी या दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, \"उद्धव ठाकरे उद्या अयोध्येला येतील आणि आणि त्यांची भूमिका तेथे मांडतील. शरयू आरतीचा कार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'उद्धव ठाकरेंनी आमचा विश्वासघात केला' - जे. पी. नड्डा - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) महाराष्ट्रात आम्हीच जिंकलो होतो, पण सत्तेसाठी धोका झाला – नड्डा\n\nमहाराष्ट्रात आम्हीच जिंकलो होतो. पण सत्तेसाठी आमच्यासोबत धोका झाला, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा म्हणाले. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नड्डांनी महाराष्ट्रातील नवीन राजकीय समीकरणांबाबत नाराजी व्यक्त केली. लोकसत्तानं ही बातमी प्रसिद्ध केलीय.\n\nनड्डा म्हणाले, “देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, असाच महाराष्ट्राचा कौल होता. मात्र, उद्धव ठाकरेंनी सत्तेसाठी आमचा विश्वासघात केला.”\n\nकाँग्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'एलियन'चा सांगाडा? नेमकं सत्य काय?\\nसारांश: दक्षिण अमेरिकेतील चिलीमध्ये मिळालेला 6 इंचाचा सापळा परग्रहवासियाचा नसून हा मानवी असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे. या ममीचा आकार आणि त्याच्या डोक्याचा विचित्र आकार यामुळे ही ममी परग्रहवासियाची (एलियन) असावी असा संशय होता. त्यामुळे या सापळ्याबद्दल बरीच उत्सुकता होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संशोधनात असं सिद्ध झालं आहे की हे अवशेष नवजात मुलाचे आहेत. याच्या जनुकांमध्ये बरीच असमानता दिसली. या अवशेषांचा आकार भ्रूणाइतका असूनही सुरुवातीच्या काळात याचं वय 6 ते 8 वर्षं असावं असं मानलं जात होतं. \n\nअसमान्य लक्षणांमुळे याचं मूळ समजू शकत नव्हतं. \n\nया सापळ्यात अनेक अनुवांशिक बदल झालेले असल्याने याचं वयही समजू शकलं नव्हतं, असा निष्कर्ष डीएनए टेस्टमधून काढण्यात आला आहे. \n\nजिनोम रिसर्च या जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. \n\nलहान आकार, हाडांची कमी संख्या आणि शंकूच्या आकाराचं डोकं आदी असमानता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'कुत्रा पाळणाऱ्यांना मृत्यूचा आणि हृदयरोगाचा धोका कमी'\\nसारांश: कुत्रा पाळणाऱ्या लोकांना हृदयरोग आणि इतर कारणांमुळे होणाऱ्या मृत्यूचा धोका कमी असतो, असं एका संशोधनातून समोर आलं आहे. स्वीडनमध्ये 34 लाख लोकांच्या निरीक्षणातून हा निष्कर्ष पुढे आल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"40 ते 80 वयोगटादरम्यानच्या लोकांची आकडेवारी संशोधकांनी सरकारी कार्यालयातून मिळवली आणि त्या आधारावर हा अभ्यास केला. ज्या लोकांनी कुत्रा पाळलं आहे, त्यांना हृदयरोगाचा धोका कमी असतो असं त्यांना आढळलं. विशेषतः शिकारी कुत्रे पाळणाऱ्यांना अत्यंत कमी धोका असतो असं संशोधकांचं म्हणणं आहे.\n\nकुत्रे पाळणारे लोक हे न पाळणाऱ्यांच्या तुलनेत अधिक 'अॅक्टिव्ह' असतात. कुत्रे पाळल्यावर लोक अधिक सक्रिय राहतात. किंवा शारीरिकदृष्ट्या सक्रिय लोकांनाच कुत्रा पाळण्याची इच्छा होऊ शकते, अशी देखील शक्यता संशोधकांनी व्यक्त क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'कृपया आहेर बिटकॉईनमध्येच द्यावा'\\nसारांश: बंगळुरूमध्ये पार पडलेलं हे लग्न एरवी इतर लग्नांसारखंच आहे. पण, वेगळेपण आहे वधूवरांना मिळालेल्या आहेरात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बंगळुरुमध्ये गाजलेलं 'बिटकॉईन वेडिंग'\n\nप्रशांत शर्मा आणि नीती श्री यांचं शनिवारी दक्षिण बंगळुरूमध्ये लग्न झालं. लग्नाला आलेले पाहुणे रिकाम्या हाताने लग्नाला आले होते. \n\nम्हणजे त्यांच्या हातात भेटवस्तू नव्हती. कारण, वर प्रशांतचा तसा आग्रहच होता. त्यांना भेट वस्तूच्या स्वरूपात नव्हे तर क्रिप्टो करन्सीच्या रूपात हवी होती. \n\nविशेष म्हणजे प्रशांत यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला. \n\nलग्नात बिटकॉईनचा आहेर\n\n'190 पैकी 15 जणांनी भेटवस्तू बरोबर आणल्या होत्या. इतरांनी आम्हाला बिटकॉईन दिले', प्रशांत य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'कोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा'\\nसारांश: अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी तीनही आरोपींना दोषी ठरवण्यात आलं आहे. जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलूमे या तिघांना येत्या 22 तारखेला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. याविषयी लिहीत आहेत मराठा क्रांती मोर्चाच्या महाराष्ट्र समन्वयक अॅड. स्वाती नखाते :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅड. स्वाती नखाते मोर्चासमोर भाषण देताना.\n\nकोपर्डी इथल्या एका 14 वर्षांच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली. 13 जुलै 2016 पासून ते 18 नोव्हेंबर 2017 असा बराच काळ उलटून गेला. या काळात महाराष्ट्रात अन्यायाविरोधात आवाज उठवणारे व न्याय मागणारे बरेचसे मराठा क्रांती मोर्चे निघाले. \n\nयाची सुरुवात औरंगाबाद इथून झाली. बघता बघता कोपर्डीच्या ताईसाठी एकामागून एका जिल्ह्यात मोर्चे निघू लागले. बघता बघता महाराष्ट्राबाहेरही ही क्रांती न्याय मागण्यासाठी उसळू लागली. भारतातच काय, परदेशात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'कोरोनाची साथ लवकर संपणार नाही' - WHO चे प्रमुख\\nसारांश: \"सार्वजनिक आरोग्यासाठी पावलं उचलून काही महिन्यांसाठी कोरोनाची साथीवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. मात्र, कोरोनाचा विषाणू जाणार नाही,\" असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते म्हणाले, \"भलेही संपूर्ण जगात आतापर्यंत कोरोना लशीचे 78 कोटी डोस देण्यात आले असतील, पण ही साथ पूर्णपणे संपण्याची चिन्हं नाहीयेत,\"\n\n2019 च्या डिसेंबर महिन्यात चीनच्या वुहान शहरातून कोरोनाचा विषाणू जगभर पसरला. आतापर्यंत जगातील 13.65 कोटी लोकांना कारोनाची लागण झाली आहे आणि 29 लाखांहून अधिक लोकांचा जीव कोरोनानं घेतला आहे.\n\nटेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांच्या मते, \"जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सलग सहा आठवड्यांपर्यंत कोरोनाच्या केसेसमध्ये घट झाली. मात्र, गेल्या आठवड्यापासून कोरोनाची साथ पुन्हा वेगानं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'छोट्या मेस्सी'ने तालिबानच्या भीतीने सोडले घर\\nसारांश: फुटबॉल खेळाडू मेस्सीचा चाहता म्हणून चर्चेत आलेल्या अफगाणिस्तानचा 'छोटा मेस्सी' आणि त्याच्या कुटंबाला पुन्हा एकदा राहत्या घरातून पळ काढावा लागला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2016मध्ये 7 वर्षांच्या मुर्तजा अहमदीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी एक प्लास्टिक बॅग टी-शर्ट म्हणून घातली होती.\n\nत्यानंतर कतारमध्ये मुर्तजाला त्याचा हिरो मेस्सीला भेटण्याची संधी मिळाली होती.\n\nमुर्तजा आणि त्याचे आई-वडील हे गजनी प्रांताच्या दक्षिण-पूर्व भागात राहत होते. यावेळी तालिबानने हल्ला केल्यानंतर त्याच्या परिवाराला घर सोडून काबूल गाठावं लागलं होतं. \n\n2016 मुर्तजाने मेस्सीच्या जर्सीसारखी दिसणारी एक प्लास्टिक बॅग टी-शर्ट म्हणून घातली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'जियो पारशी'ने कसा वाढतो आहे पारशी समाजाचा जन्मदर\\nसारांश: भारतातील पारशी समाजाचा जन्मदर इतका घटला आहे की भविष्यकाळात हा समाज नष्ट होईल की काय, अशी भीती एकेकाळी निर्माण झाली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन'\n\nपण केंद्र सरकारने 2014 मध्ये सुरू केलेल्या 'जियो पारशी' मोहीमेनंतर आता परिस्थिती बदलत असल्याचं आशादायी चित्र आहे. या मोहीमेसाठी सरकारवर टीकाही झाली होती. पण नक्कीच या मोहिमेनंतर पारशींच्या जन्मदरात वाढ झाली आहे. \n\n45 वर्षांच्या पारूल गरोदर आहेत. त्यांना मूल व्हावं अशी इच्छा अनेक वर्षांपासून होती. आता त्यांनी जुळं होणार आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.\n\n\"जेव्हा मला डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आई होणार आहात तेव्हा तर मी आनंदी झालेच होते,\" पारूल सांगतात\n\n\"पण ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'जेव्हा मी स्टीफन हॉकिंगला टेबल टेनिसमध्ये हरवलं होतं...' : डॉ. जयंत नारळीकर\\nसारांश: स्टीफन हॉकिंग आणि मी एकाच वेळी केंब्रिज विद्यापीठात विद्यार्थी होतो. तो माझ्या एक-दोन वर्षं मागे होता. तेव्हा मला आठवतं, स्टीफन अगदी साधासुधा विद्यार्थी होता. त्याच्या बुद्धीची चमक त्यावेळी एवढी जाणवायची नाही. पण नंतर मात्र त्याने त्याच्यामधला खजिनाच बाहेर काढला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि डॉ. जयंत नारळीकर\n\n1961 मध्ये इंग्लंडमधल्या रॉयल ग्रीनिच ऑब्झर्व्हेटरीने विद्यार्थ्यांसाठी एक विज्ञान परिषद आयोजित केली होती. तेव्हा मी आणि स्टीफन पहिल्यांदा भेटलो. तेव्हा तो ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत होता.\n\nया विज्ञान परिषदेत मला विद्यार्थी असूनही व्याख्यान देण्याची संधी मिळाली. या व्याख्यानात सर्वांत जास्त प्रश्न विचारणारा विद्यार्थी कोण असेल तर तो होता स्टीफन हॉकिंग!\n\nकॉस्मॉलॉजी (विश्वविज्ञान), विश्वाचा विस्तार, बिग बँग थिअरी, याबद्दलच्या अनेक प्रश्नांची सर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'ट्रंप साहेब चित्र नाही देऊ शकत, सोन्याचं कमोड चालेल का?'\\nसारांश: आपण शब्द टाकावा अन् इतरांनी तो अलगद झेलावा अशी बहुतेकांची इच्छा असते आणि त्यातही तुम्ही जर अमेरिकेसारख्या देशाचे राष्ट्राध्यक्ष असाल तर तुमचा शब्द कोण टाळणार?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांचा शब्द एका संग्रहालयानं टाळला. प्रकरण तेवढ्यावरचं मिटलं असतं तर ठीक झालं असतं. पण ट्रंप यांच्या मागणीला त्या संग्रहालयानं जे प्रत्युत्तर दिलं आहे त्याची चर्चा जगभर होत आहे. \n\nत्याचं झालं असं, राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांनी न्यूयॉर्कच्या गुगनहाइम संग्रहालयाला एक मागणी केली. प्रसिद्ध चित्रकार व्हॅन गॉगचं चित्र काही काळासाठी व्हाईट हाऊसकडे देण्यात यावं असं ते म्हणाले. \n\nसंग्रहालयानं ट्रंप यांची विनंती नम्रपणे नाकारली. \"आम्ही व्हॅन गॉगचं चित्र देऊ शकत नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'तान्हाजी'ला अमित शाह, शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी दाखवणाऱ्या व्हीडिओवरून वाद #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. शिवाजींच्या चेहऱ्यावर मोदी - व्हीडिओवरून वाद\n\nदिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'तान्हाजी' चित्रपटातील दृश्यांचा वापर केलेला एक व्हीडिओ मंगळवारी (21 जानेवारी) दिवसभर चर्चेत राहिला. या व्हीडिओमध्ये 'तान्हाजी' सिनेमातील दृश्यांशी छेडछाड करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान मोदी, तर तान्हाजी यांच्या चेहऱ्यावर अमित शाहांचा फोटो मॉर्फ करण्यात आला होता.\n\nदिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना उदयभानच्या रूपात दाखविण्यात आलं होतं. एबीपी माझानं ही बातमी दिलीये. \n\nदिल्ली निवडणुकां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'दुबई ग्रुप' ज्याच्यामुळे कोरोना व्हायरस महाराष्ट्रात पसरला....\\nसारांश: मराठी नववर्ष उंबरठ्यावर असताना कोरोना व्हायरससारखा जीवघेणा आजार महाराष्ट्रात बळावतोय. चीन, इटली, इराण, अमेरिका, यूकेनंतर कोरोनानं भारतात शिरकाव केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nसुरुवातीला केरळ, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले. गेल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट्रात तर कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नव्हता. पण गेल्या सात दिवसात महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या इतकी वाढली की सध्या देशात महाराष्ट्रात सर्वांत जास्त रुग्ण आहेत. \n\nमहाराष्ट्रात असं काय घडलं की अचानक विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाच्या चाचण्या होऊ लागल्या आणि त्या पॉझिटिव्ह येऊ लागल्या आणि हजारोंच्या संख्येनं राज्यातील नागरिकांना क्वारंटाईन करावं लागलं. \n\nराज्याचे आरोग्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'धुम्रपानाइतकाच लठ्ठपणाही धोकादायक ठरू शकतो'\\nसारांश: युनायटेड किंगडममध्ये लठ्ठपणाची नवी समस्या निर्माण होतं आहे. 21व्या शतकात जे लोक प्रौढ झाले म्हणजेच ज्यांनी 18 वर्षांत पदार्पण केलं तो लोक त्यांच्या मध्यम वयात जास्त लठ्ठ असतील, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याचाच अर्थ असा की यूकेमधल्या लोकसंख्येतील 1980च्या दशकात किंवा 90 च्या दशकात जन्मलेले लोक मध्यम वयात आल्यानंतर खूपच लठ्ठ होतील.\n\nत्या तुलनेत दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जी मुलं जन्माला आली तीसुद्धा मध्यमवयात लठ्ठ झाली होती.\n\nसंशोधन करणाऱ्या संस्थेच्या मते प्रौढ वयातील लठ्ठपणा 13 वेगवेगळ्या प्रकारचा कॅन्सरना कारणीभूत ठरू शकतो. \n\nत्यात स्तन, गुदद्वार, किडनी या अवयवांच्या कॅन्सरचा समावेश आहे. पण यूकेतील फक्त 15 टक्के लोकांनाच याची कल्पना आहे, असं या संस्थेचं म्हणणं आहे. \n\nलठ्ठ पिढी\n\nपश्चिम युरोपात य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'नागालँडची ओळख जपण्यासाठी वेळप्रसंगी भाजपसोबतचे संबंध तोडू'\\nसारांश: \"नागालँडची संस्कृती आणि ओळख यांच्या रक्षणासाठी गरज पडल्यास भाजपसोबतची युती तोडून टाकू,\" अशी भूमिका नागालँडचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार आणि 'नागालँड डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पक्षा'चे नेते निफ्यू रिओ यांनी मांडली. बीबीसीला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी त्यांची भूमिका मांडली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नागालॅंड विधानसभेसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होत आहे. नागलॅंड प्रोग्रेसिव्ह पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात युती झालेली आहे. तर 90 टक्के ख्रिस्ती लोकसंख्या असलेल्या नागालॅंडमध्ये नागालॅंड बाप्टिस्ट चर्च काऊन्सिलने (एनबीसीसी) भाजपला मतदान करू नये असं आवाहन केलं आहे. भाजपचा हिंदुत्वाचा अजेंडा नागालँडच्या या ओळखीसाठी धोकादायक आहे, असं 'एनबीसीसी'चं म्हणणं आहे. \n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीनं रिओ यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतली. बीबीसी मराठीशी बोलताना रिओ यांनी वेळप्रसंगी भाजपशी य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'परमबीर सिंह यांच्या माहितीत विसंगती, देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही' - पवार\\nसारांश: \"परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिलेल्या माहितीत विसंगती आहे. परमबीर सिंह यांनी सांगितल्याप्रमाणे गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांची भेट फेब्रुवारी महिन्यात झालीच नाही,\" असं शरद पवारांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"कोरोना झाल्यामुळे अनिल देशमुख 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान रुग्णालयात दाखल होते. तर 27 फेब्रुवारीपर्यंत ते क्वारंटाईन होते, त्यामुळे परमबीर सिंह यांचे आरोप चुकीचे आहेत. म्हणून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही,\" अशी भूमिका पवार यांनी घेतली आहे. \n\nदिल्ली येथे सोमवारी दुपारी आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी गृहमंत्री देशमुख यांची पाठराखण केली. \n\nत्यांच्यापाठोपाठ अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेतली आणि परमबीर सिंह हे खोटं बोलत असल्याचं सांगितलं. ज्या वेळेबद्द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पाकिस्तान निवडणुकीत इम्रान खान जिंकावा म्हणून लष्कर ढवळाढवळ करतंय'\\nसारांश: पाकिस्तानच्या निवडणुकीत सुरक्षा दलांचा हस्तक्षेप सुरू असून इम्रान खान आणि त्याचा PTI या पक्षाला झुकतं माप दिलं जात असल्याचा आरोप 'डॉन' वृत्त समूहाचे CEO हमीद हारून यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तान तेहरीक-ए-इंसाफ पक्षाचे प्रमुख इम्रान खान\n\nआठवड्यावर आलेल्या पाकिस्तान निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातलं मोठा वृत्त समूह असलेल्या 'डॉन'च्या प्रमुखांनी बीबीसीला दिेलेल्या या मुलाखतीनंतर चांगलीच खळबळ उडाली आहे.\n\nहारून आणि त्यांचं वृत्तपत्र हे माजी पंतप्रधान आणि इम्रान खान यांचे विरोधक नवाझ शरीफ यांच्या बाजूनं झुकलेलं असल्याचं म्हटलं जातं असं बीबीसीच्या 'HARDtalk' या शोमध्ये हारून यांना विचारण्यात आलं. हरून यांनी आरोप केले मात्र त्यासाठी लष्कराच्या विरोधात पुरेसे पुरावे दिले नसल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पाकिस्तानमध्ये कारवाई' : बालाकोटमध्ये वायुसेनेने जैश-ए- मोहम्मदचा तळ असा केला उद्धवस्त\\nसारांश: नियंत्रण रेषा ओलांडून बालाकोट इथं करण्यात आलेल्या कारवाईला भारतीय वायुसेनेकडून दुजोरा देण्यात आला आहे. भारतीय वायुसेनेच्या सूत्रांनी बीबीसीला हवाई हल्ल्यासंबंधी माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसीचे प्रतिनिधी जुगल पुरोहित यांच्याशी बोलताना वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी या कारवाईची माहिती दिली. मंगळवारी पहाटे अंबाला इथून मिराज विमानांनी उड्डाण केलं आणि आंतरराष्ट्रीय सीमा न ओलांडता निर्धारित लक्ष्यांवर बॉम्ब हल्ले करण्यात आले, अशी माहिती वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी दिली. \n\nविमानांनी LOC ओलांडली आणि नियंत्रण रेषेजवळ बालाकोट नावाच्या ठिकाणी बॉम्ब हल्ले केले. ही सर्व कारवाई अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आली असल्याचं वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानांनी पहाटे तीन वाजता उड्डाण केलं आणि स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पाकिस्तानात नव्या सरकारच्या स्थापनेचा मार्ग खडतर आणि काटेरी असेल'\\nसारांश: पाकिस्तानमध्ये 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या निकालावर सगळ्यांचं लक्ष आहे. निवडणुकांमधली लष्कराची भूमिका निर्णायक ठरणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानामध्ये निवडणुकांचा ज्वर शिगेला पोहोचला आहे.\n\nपाकिस्तानच्या निर्मितीपासून केवळ दुसऱ्यांदा लोकांनी निवडून दिलेल्या सरकारनं कार्यकाळ पूर्ण केला आहे. \n\nस्वातंत्र्य मिळाल्यापासून 70 वर्षांत पाकिस्तानमध्ये तीन लष्करशहांनी सत्ता गाजवली आहे.\n\nनिवडणुका तोंडावर आल्या असताना लष्करावर टीका करणारे राजकारणी आणि प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी होत असल्याचा आरोप केला जातो.\n\nमात्र लष्करानं या आरोपांचा इन्कार केला आहे. आमचा निवडणुकीत थेट सहभाग नाही आणि आम्हाला राजकारणात ओढू नका असा पवित्रा त्यांनी घेतला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पाणीटंचाईमुळे माझ्या बायकोनं शॉवर घेणं बंद केलं आहे'\\nसारांश: \"माझ्या बायकोनं शॉवर घेणं बंद केलं आहे. त्याऐवजी ती दीड लीटर गरम पाण्यात आणखी एक लीटर नळाचं गार पाणी ओतून अंघोळ उरकत आहे,\" बीबीसीचे केप टाऊनमधले प्रतिनिधी मोहम्मद अली आपल्या घरची परिस्थिती अशी सांगतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्याकडे उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना बहुतेक सगळ्या शहरांना करावा लागतो. दक्षिण आफ्रिकेतल्या केप टाऊनमध्ये सध्या तशीच परिस्थिती उद्भवली आहे. तिथले लोक पाणीबचतीचे कोणकोणते उपाय करत आहेत याचा बीबीसी प्रतिनिधी मोहम्मद अली यांनी घेतलेला आढावा.\n\nकेप टाऊनमधले हजारो लोक 'डे झिरो' टाळण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. कारण इथलं पाणी लवकरच संपणार आहे, म्हणजे 'डे झिरो'चं संकट कोसळणार आहे. \n\nज्या पाण्यानं अंघोळ करतो, त्याच पाण्याचा आम्ही शौचालयात पुनर्वापर करत आहोत. पूर्वी शौचालयामध्ये सहा लीटर पाणी ओत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पीरिएड पॉव्हर्टी' म्हणजे काय? स्कॉटलंड त्यासंबंधी कोणता कायदा आणला आहे?\\nसारांश: मासिक पाळीशी संबंधित सर्व साधनं मोफत उपलब्ध करून देणारा स्कॉटलंड हा जगातला पहिला देश ठरला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्कॉटलंडच्या संसदेत मंगळवारी (23 नोव्हेंबर) एकमतानं पीरिएड प्रॉडक्ट्स (फ्री प्रोव्हिजन) (स्कॉटलंड) बिल मंजूर करण्यात आलं. \n\nज्या कोणाला आवश्यकता आहे, त्यांना टॅम्पॉन्स तसंच सॅनिटरी पॅडसारखी साधनं मोफत उपलब्ध करून देणं हे आता स्थानिक प्रशासनावर कायदेशीररित्या बंधनकारक असेल. स्कॉटलंडमधल्या 32 कौन्सिलवर ही जबाबदारी आहे. \n\nमजूर पक्षाच्या खासदार मोनिका लेनन यांनी हे विधेयक मांडलं. 'पीरिएड पॉव्हर्टी' म्हणजेच 'पाळीसंदर्भातील दारिद्र्य' दूर करण्यासाठी मोनिका लेनन 2016 पासून प्रयत्न करत आहेत. \n\n\"हे एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'पुणे विद्यापीठ : दक्षिणेतलं हार्वर्ड आहे की रेस्टॉरंट?' सोशल मीडियावर चर्चेला ऊत\\nसारांश: विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे, या निकषामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वादाच्या भोवऱ्यात सापडलं. सोशल मीडियावर यासंदर्भातल्या चर्चेला ऊत आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दरम्यान शेलार मामा सुवर्णपदक पारितोषिकावरून निर्माण झालेल्या वादानंतर सावित्रीबाई फुले विद्यापीठाने या पुरस्काराला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत देण्यात येणाऱ्या ह.भ.प. योगमहर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रामचंद्र गोपाळ शेलार उर्फ शेलारमामा सुवर्णपदक पुरस्कारासाठीच्या निकषांमध्ये विद्यार्थी शाकाहारी असला पाहिजे, या निकषाचा समावेश होता. \n\nतसंच योगासनं, ध्यानधारणा करणाऱ्या विद्यार्थ्याचा या पारितोषिकासाठी प्राधान्याने विचार व्हावा, अशी अटही विद्यापीठाने प्रस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'फेक न्यूजमुळे स्थलांतर' या केंद्रीय मंत्र्यांच्या बोलण्यावर काय म्हणतात कामगार?\\nसारांश: केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय 15 सप्टेंबर रोजी लोकसभेत म्हणाले होते की, लॉकडाऊननंतर फेक न्यूजला ऊत आला आणि या फेकन्यूजमुळे निर्माण झालेल्या भीतीमुळे हजारो मजूर आपल्या घराकडे पायी रवाना झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाउननंतर हजारो स्थलांतरित मजूर पायीच आपापल्या घरी रवाना झाले होते. यामागचं कारण काय? असा प्रश्न तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार माला रॉय यांनी विचारला होता. त्यावर उत्तर देताना नित्यानंद राय यांनी हे वक्तव्य केलं.\n\nकेंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय म्हणाले, \"लॉकडाऊनच्या कालावधीसंबंधी ज्या फेक न्यूज पसरल्या त्यातून निर्माण झालेल्या भीतीमुळे मोठ्या संख्येने प्रवासी मजुरांचं पलायन सुरू झालं. शिवाय लोकांना विशेषतः प्रवासी मजुरांना अन्न, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा आणि निवारा यासारख्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'बिग बॉस'च्या घरातल्या 7 गोष्टी ज्या कुणीच तुम्हाला सांगणार नाही\\nसारांश: इंग्रजी, हिंदी, तेलुगू आणि कन्नड अशा विविध भाषांमध्ये एकाच वेळी लोकप्रिय आणि वादग्रस्त ठरलेल्या 'बिग बॉस' या बहुचर्चित रिअॅलिटी शोची मराठी आवृत्ती नुकतीच सुरू झाली आहे. पहिल्याच आठवड्यापासून स्पर्धकांमध्ये गटबाजी आणि हेवेदावे सुरू झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कार्यक्रमाच्या नियमांनुसार कोणता स्पर्धक सर्वांत आधी घराबाहेर पडणार, याची सर्वांना उत्सुकता होती. पहिल्या आठवड्यात अनिल थत्ते, भूषण कडू आणि आरती सोळंकी डेंजर झोनमध्ये होते. त्यापैकी आरती सोळंकी यांना नॉमिनेशन प्रक्रियेत सर्वांत कमी मतं मिळाली आणि त्यांना आपला गाशा गुंडाळून 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर पडावं लागलं. \n\nया 'बिग बॉस'च्या घरात एक आठवडा कसा होता? आरती सोळंकी यांनी आपले अनुभव आणि काही पडद्यामागच्या गोष्टी 'बीबीसी मराठी'सोबत शेअर केल्या आहेत. \n\n1. दोन कोटींचा दंड\n\nबिग बॉसच्या प्रत्येक गोष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'भय्यू महाराज असताना निवडणुकीत आश्रमात शेकडो लोक यायचे, पण...'\\nसारांश: \"भय्यू महाराज होते तेव्हा रोज शेकड्यानं लोक यायचे. आता फार कुणी येत नाही,\" इंदूरमधल्या भय्यू महाराजांच्या आश्रमात मीडिया समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या सचिन पाटील यांचे हे शब्द. शहरातल्या दीनदयाल उपाध्याय चौकात सुखलोया या रहिवाशी भागात हा आश्रम आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्य प्रदेशात विधासभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत, पण महाराजांच्या या सूर्योदय आश्रमात शुकशुकाट आहे. आधी निवडणुका म्हटलं की या भागात गाड्यांची रांग लागायची, VIP मंडळींची वर्दळ असायची. शेकडो माणसं गोळा व्हायची आणि तेवढ्याच पंगती उठायच्या. पण आता मात्र इथं वेगळंच चित्र आहे. \n\nशनिवारी दुपारी 4च्या सुमारास मी भय्यू महाराजांच्या आश्रमात पोहोचलो. गाडीतून उतरताच पहिलं दर्शन झालं ते चपलांच्या रॅकचं. धूळ खात पडलेल्या या रॅकवर एकही चप्पल नव्हती. \n\nआश्रमाच्या व्हिजिटरबुकमध्ये एन्ट्री करताना लक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मराठी आणि गुजरात्यांमधील ऋणानुबंध काही झालं तरी उसवणार नाहीत'\\nसारांश: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी ठाण्यात घेतलेल्या जाहीर सभेत मुंबईतल्या गुजराती भाषिकांवर जोरदार हल्ला चढवला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्या पार्श्वभूमीवर, जन्मानं मराठी असलेल्या, पण गेल्या आठ पिढ्यांपासून गुजरातमध्ये राहात असलेल्या प्रशांत दयाळ यांनी राज ठाकरेंना एक खुलं पत्र लिहिलं होतं. (खुलं पत्र इथे वाचा)\n\nबीबीसी मराठीनं हे पत्र प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. त्यात काहींनी प्रशांत दयाळ यांना खुलं पत्र लिहिलं, तर काहींनी बीबीसी मराठीलाच धारेवर धरलं.\n\nमंगळवारी दिवसभर सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चेतल्या या काही निवडक प्रतिक्रिया :\n\nसंतोष कौदरे म्हणतात, \"जसं गुजरातमध्ये तुम्ही गुजराती संस्कृती, अस्मिता जपली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मला 63व्या वर्षी कळलं की माझे वडील फॉर्म्युला 1 चॅंपियन होते आणि मी कोट्यधीश झालो'\\nसारांश: रुबेन हुआन वॅझकेझ हे 57 वर्षांचे होते. रिटायरमेंटच्या वयाला टेकलेले असताना ते अर्जेंटिनाची राजधानी ब्येनोज आयरीझच्या एका हॉटेलमध्ये मदतनीस म्हणून काम करत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एके दिवशी तिथं आलेला एक पर्यटक रुबेनना म्हणाला, \"तुम्ही अगदी अर्जेंटिनाचे फॉर्म्युला 1 चॅंपियन हुआन मॅन्युएल फॅंगिओ यांच्यासारखे दिसतात.\"\n\nत्या पर्यटकाने त्यांना हेदेखील सांगितलं की \"फॅंगिओ यांना एक मुलगा होता. तो अंदाजे तुमच्याच वयाचा असला असता. तुम्हीच तर नाही ना तो?\"\n\nफॅंगिओ यांनी वर्ल्ड ड्रायव्हर चॅंपियनशिप पाच वेळा जिंकली होती. त्यांचा विक्रम नंतर जर्मनीच्या मायकल शुमाकर यांनी मोडला होता. 1995 साली फॅंगिओ यांचं निधन झालं. \n\nजेव्हा रुबेन यांनी हे ऐकलं तेव्हा ते फॅंगिओ यांच्या ग्लॅमरस जगापासू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मायावती तृतीयपंथीयांपेक्षाही वाईट': वादग्रस्त उद्गारांनंतर भाजप आमदाराची माफी\\nसारांश: बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषेत टिप्पणी करणाऱ्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांनी माफी मागितली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"साधना सिंह आणि मायावती\n\nबहुजन समाज पक्षाकडून साधना सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र चंदौली पोलिसांनी अद्याप तक्रार दाखल करून घेतलेली नाही. \n\nसाधना यांनी एका सभेत मायावती यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढले होते. त्या म्हणाल्या होत्या, \"आमच्या माजी मुख्यमंत्री आम्हाला स्त्री वाटत नाही, ना धड पुरुषही वाटतात. त्यांना स्वत:चा सन्मानही लक्षात येत नाही. द्रौपदीचं वस्त्रहरण झालं होतं, त्यावेळी दुःशासनाकडून त्याचा बदला घेऊ, अशी प्रतिज्ञा तिने केली होती. द्रौपदी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मृत जनावरांचे डोळे माझ्याकडे रोखून पाहताहेत असं वाटायचं'\\nसारांश: कत्तलखान्यात काम करणाऱ्या लोकांबद्दल इतरांना फारसं माहिती नसतं. आपण जे मटण खातो ते याच कत्तलखान्यातून येत असतं. तरीही तिथं काम करणाऱ्या लोकांविषय़ी आपल्याला फारसं माहिती नसतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कत्तलखान्यात काम करणाऱ्या एका महिलेने तिच्या कामाची आणि त्या कामाचा मनावर होणाऱ्य़ा परिणामाची माहिती बीबीसीला दिली.\n\nसूचनाः या अनुभवांमुळे काही वाचकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात.\n\nलहान होते तेव्हा आपण जनावरांचे डॉक्टर व्हावं असं मला वाटायचं. मी कुत्र्याच्या पिलांबरोबर खेळतेय, मांजराच्या घाबरलेल्या पिलाला मी शांत करतेय, जवळच्या शेतांमध्ये जाऊन आजारी गुरांना तपासतेय अशा कल्पना सतत मनात यायच्या.\n\nपण हे स्वप्नातच राहिलं. प्रत्यक्ष आयुष्यात असं काही झालं नाही आणि मला थेट कत्तलखान्यात काम करावं लाग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मोदींच्या मंत्र्यांची कथित गुन्हेगारांशी एवढी जवळीक का?'\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी कथित गुन्हेगारांशी जवळीक का साधतात? त्यांना असं का करावं लागतं? राजेश जोशी यांचा दृष्टिकोन...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गिरिराज सिंह आणि जयंत सिन्हा\n\nजमावाने हत्या करण्याच्या प्रकरणातील आरोपींना मिठाई खाऊ घालताना केंद्रीय मंत्र्यांचा फोटो भारतासाठी सगळ्यांत नामुष्की ओढवणारा क्षण असायला हवा. पण हे वागणं म्हणजे देशाच्या कायद्याशी असलेली कटिबद्धता असल्याचं केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा सांगतात. \n\nहत्येचा आरोप असलेल्या लोकांचं सार्वजनिकरीत्या अभिनंदन करणारे जयंत सिन्हा एकटेच नाही. त्याआधी अशाच प्रकरणात आरोपी असलेल्या एकाचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्यानंतर देशाचे सांस्कृतिक मंत्री त्याच्या मृतदेहासमोर नमन करताना दिसले. त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'मोदींना जबाबदार धरत' शेतकऱ्याची आत्महत्या : मुख्यमंत्री कुटुंबीयांना भेटणार का?\\nसारांश: यवतमाळ जिल्ह्यातल्या राजूरवाडी गावात शंकर चायरे या 50 वर्षीय शेतकऱ्यानं विष प्राशन करून आत्महत्या केली. कर्जमाफीचा लाभ नाही, बोंड अळीने पिकांची नासाडी झालेली, कर्जाचा वाढता डोंगर अशा अनेक समस्यांनी घेरलेल्या चायरे यांनी शेवटी आत्महत्या केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जयश्री\n\nमृत्यूपूर्वी चायरे यांनी एक चिठ्ठीत त्यांच्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार आहे, असं लिहिल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. \n\n10 एप्रिल रोजी सकाळी 8 च्या सुमारास शंकर चायरे हे शेतामध्ये गेले. शेतामध्येच विष प्राशन करून त्यांनी गळफास घेतला. गळफासाची दोरी तुटल्यानंतर ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात आली. त्यानंतर लगेच शंकर यांना पांढरकवडा येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांना यवतमाळला हलवण्याचा सल्ला दिला. तिथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करवर स्टीव्हन स्पीलबर्ग यांना आक्षेप का?\\nसारांश: 'रोमा' चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये मिळालेल्या नामांकनांवरून सुरू असलेल्या वादावर नेटफ्लिक्सनं स्वतःची बाजू मांडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'रोमा' चित्रपटातील एक दृश्य\n\n\"जे लोक थिएटरपर्यंत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही चित्रपट हे माध्यम अधिक सोपं केलं आहे,\" असं ट्वीट करून नेटफ्लिक्सनं आपली निर्मिती असलेल्या 'रोमा'ला मिळालेल्या ऑस्करचं समर्थन केलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nनेटफ्लिक्सची निर्मिती असलेल्या 'रोमा' या चित्रपटाला यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी सर्वाधिक दहा नामांकनं होती. 'रोमा' परदेशी भाषेतील सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला तर अल्फोन्सा क्युरॉन यांना 'रोमा'साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्कारानं गौरविण्यात आलं. म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'लव जिहाद' प्रकरण: आपल्या मर्जीने राहू शकतात इब्राहिम आणि अंजली - न्यायालय\\nसारांश: ज्या मुलावर प्रेम केलं, ज्याच्याशी प्रेमविवाह केला तो मुलगा मुसलमान आहे म्हणून केवळ घरच्यांनीच नाही, तर समाजानंही अंजली जैन आणि मोहमद्द इब्राहिम या जोडप्याला वेगळं केलं. पण छत्तीसगढमधल्या हायकोर्टानं जोडप्याच्या बाजूने निकाल दिला आहे. यामुळे अंजली जैन यांना दिलासा मिळाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अंजली बीबीसीशी बोलत होत्या, सखी सेंटरमधून मुक्त झाल्यावर पती मोहम्मद इब्राहिमबरोबर राहायचंय, असं त्यांनी सांगितलं. अंजली जैन आणि इब्राहिम या जोडप्याचा विवाह म्हणजे छत्तीसगढमधला 'लव जिहाद' मानला जात होता. \n\nगेल्या आठ महिन्यांपासून अंजलीला आपल्या घरच्यांबरोबर राज्यातल्या आंदोलनं, निदर्शनांना सामोरं जावं लागत होतं. तसंच कारवाईनुसार गेल्या आठ महिन्यांपासून त्यांची रवानगी सखी सेंटरला करण्यात आली होती. \n\nइब्राहिम आणि अंजली यांच्या वकील प्रियंका शुक्ला म्हणाल्या की, \"हायकोर्टाने पोलीस अधीक्षकांच्या समो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'विमानाने उड्डाण केलं, वेग पकडला आणि अचानक दोन्ही इंजिनं बंद पडली'\\nसारांश: मॉस्कोत पक्ष्यांच्या थव्याच्या धडकेमुळे 233 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाच्या इंजिनात अचानक बिघाड झाला आणि मक्याच्या शेतात इमरजन्सी लँडिंग करावं लागलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"223 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानाचं इमरजन्सी लॅंडिंग\n\nया विमानाचे पायलट दमिर युसुपोव्ह यांना रशियाकडून 'हिरो' पदवी देऊन गौरवण्यात येणार आहे. दमिर यांचं रशियासह जगभरातून कौतुक होत आहे.\n\nपक्ष्यांच्या थव्याची विमानाला धडक (बर्ड स्ट्राईक) बसली आणि आपात्कालीन परिस्थितीत मक्याच्या शेतात इमरजन्सी लॅंडिंग करण्यात आलं. यामुळे जवळपास 74 प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र, इमरजन्सी लँडिंगमुळे Ural Airlines Airbus 321 विमानातील 233 प्रवाशांचा जीव वाचला.\n\nरशियातील या घटनेची तुलना 'मिरॅकल ऑन द हडसन'शी तुलना हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'व्लादिमीर पुतिन गोलमाल करून पुन्हा रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी आलेत का?'\\nसारांश: रशियाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमताने विजय मिळवत व्लादिमीर पुतिन यांचा पुढील सहा वर्षं रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्लादिमीर पुतिन रशियाचे तारणहार असल्याचा प्रचार डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून करण्यात येत आहे.\n\nरविवारी पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी पूर्ण झाल्यावर पुतिन यांना 76 टक्के मतं मिळाल्याचं रशियातल्या केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलं. रशियातले विरोधी पक्षनेते अॅलेक्से नव्हॅलनी यांना ही निवडणूक लढवण्यासाठी यापूर्वीच अपात्र ठरवण्यात आलं होतं. \n\n\"गेल्या काही वर्षांत केलेल्या संकल्पांची पूर्तता केल्यानं मतदारांनी पुन्हा निवड केली,\" असं निकाल घोषित झाल्यानंतर पुतिन यांनी मॉस्कोत घेतलेल्या एका सभेत स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'शिवडे आय अॅम सॉरी' : हे प्रेम आहे की मनोविकार?\\nसारांश: प्रेयसीची माफी मागण्यासाठी पिंपरी-चिंचवड परिसरातल्या एका तरुणानं केलेल्या प्रकारनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निलेश खेडेकर या तरुणानं प्रेयसीची माफी मागण्यासाठी 'शिवडे आय एम सॉरी'चे एक दोन नव्हे... तर तब्बल '३०० फलक' इथल्या पिंपळे सौदागर, वाकड आणि रहाटणी परिसरात लावले होते. \n\nमाध्यमांचं याकडे लक्ष गेल्यानं या प्रकारबद्दल सगळीकडेच उलट-सुलट चर्चा सुरू आहे. मात्र, हा मानसिक विकृतीचा प्रकार असल्याचं मत मनोविकार तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. \n\n'फिल्मी स्टाईल'नं अतिरंजितपणाकरून सगळ्यांचं लक्ष वेधण्याची ही वृत्ती असल्याचंही तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.\n\nप्रेयसीची माफी मागण्यासाठी या तरुणानं असं पाऊल उचलल्यानंतर स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'शिवसेनेला बेस्टची जागा बिल्डरांच्या घशात घालायची आहे'\\nसारांश: मुंबईच्या लाइफलाईनपैकी एक असलेल्या बेस्ट बसच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या निमित्ताने हा संप सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बेस्ट बस\n\nमुख्यतः पागरवाढ, घर आणि नविन भरतीच्या मागणीसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. \n\nबेस्ट कर्मचाऱ्यांच्या ठळक मागण्या अशा आहेत. \n\nया संपावरून आता वेगवेगळ्या संघटना आणि महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप सुरू झाले आहेत. तर मनसेनं कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत या राजकारणात उडी घेतली आहे. तर शिवसेनेनं या संपातून माघार घेतली आहे. \n\nबेस्ट संयुक्त कामगार कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सत्ताधारी शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहेत. \n\n\"शिवसेनेला बेस्ट उपक्रम बंद करायचा आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही'\\nसारांश: विविध मागण्यांसाठी हजारो शेतकरी पुन्हा मुंबईत उतरले आहेत. बुधवारी सकाळी 11 वाजता ठाण्याहून निघालेला हा 'लोकसंघर्ष मोर्चा' मुंबईत संध्याकाळपर्यंत दाखल होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'बुधवारी (21 नोव्हेंबर)संध्याकाळी वसंतदादा पाटील इंजिनिअर कॉलेज, चुनभट्टी येथे शेतकऱ्यांची जाहीर सभा घेऊन त्याठिकाणी मुक्काम केला जाईल. तर गुरुवारी (22 नोव्हेंबर) रोजी आझान मैदानावर ठिय्या आंदोलन केल जाणार आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', अशी माहिती लोक संघर्ष मोर्चाच्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. \n\nमोर्च्याच्या मागण्या काय आहेत?\n\n1) उत्पादन खर्च अधिक 50 टक्के नफा म्हणजे शेतमालाला दीडपट हमी भाव हवा. त्यासाठी न्यायिक व्यवस्थेची उभारणी करा.\n\n2) शहर आणि शेतीला स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'संघ दक्ष' : राहुल-अखिलेशना निमंत्रण तर मोदी-शहांना इशारा\\nसारांश: राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं नागपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना निमंत्रित केलं होतं. संघाचा हा प्रयोग नागपूरहून दिल्लीला पोहोचला आहे. दिल्लीतल्या विज्ञान भवनात संघाचा मंथन कार्यक्रम सुरू आहे, ज्यात संघाची माणसं देशाच्या भविष्यावर चर्चा करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'भारताचं भविष्य : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दृष्टिकोन' असा या चर्चेचा विषय आहे. तीन दिवसांच्या या चर्चासत्रात पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत यांनी मत मांडलं. \n\nया चर्चासत्रात संघाच्या अनेक अजेंड्यांचा समावेश आहे. \n\nसंघ हा विचारसरणीला केंद्रस्थानी ठेवतो, असा स्पष्ट संदेश या चर्चासत्रातून संघाला द्यायचा आहे. \n\nतसंच भाजपचं राजकारण आणि धोरणावरही संघाचं नियंत्रण आहे, असंही संघ सांगण्याचा प्रयत्न करत आहे. \n\nराहुल, भाजप आणि संघ\n\nसंघानं या चर्चासत्रासाठी काँग्रेस अध्यक्ष रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'सामना'मध्ये संजय राऊतांनी माझ्याबद्दल लिहिलं, ते खरं नव्हतं- सोनू सूद #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं, ते खरं नव्हतं - सोनू सूद \n\nबॉलिवूड अभिनेता सोनू सूदने आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे चाहता असल्याचं सांगितलं आहे. तसंच संजय राऊत यांनी जे लिहिलं होतं, ते खरं नव्हतं असंही त्यानं म्हटलं आहे. \n\nइंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोनू सूदनं असं मत मांडलं आहे. \n\n\"ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी सर्वसामान्य लोकांशी जोडले जातात ते मला आवडतं. मोदींचं व्यक्तिमत्व प्रेरणादायी आहे. मी त्यांचा आदर्श घेतो पण याचा अर्थ मी भाजपात प्रवेश करणार असा होत नाही,\" असं सोनू सूदनं म्हटल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'सुएझ कालव्यातील जल वाहतूक कोंडीसाठी मला जबाबदार ठरवण्यात आलं'- मारवा सुलेहदोर\\nसारांश: गेल्या महिन्यात मारवा सुलेहदोर यांनी काही विचित्र पाहिलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एव्हर गिव्हन नावाचे जहाज सुएझ कालव्यात अडकल्याने जगातील सर्वाधिक व्यस्त असणारा व्यापारी मार्ग विस्कळीत झाला आणि अनेक जहाजं रखडली. अशा बातम्या प्रसार माध्यमांमधून सतत येत होत्या.\n\nयाच वेळी मारवा यांनी आपला फोन पाहिला आणि त्यांना कळाले की, या घटनाक्रमाला आपणच जबाबदार असल्याची अफवा इंटरनेटवर पसरली आहे. \n\nइजिप्तची पहिली महिला जहाज कॅप्टन मारवा सांगतात, \"हे पाहून मला धक्काच बसला.\"\n\nसुएझ मार्गात व्यत्यय आला तेव्हा मारवा सुलेहदोर त्याठिकाणाहून शेकडो मैल दूर अलेक्झांड्रियामधील आएडा-फोर नावाच्या जहाजात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'सुपरवुमन' लिली सिंग, जी युट्यूबवरच्या कमाईतून भरते चाहत्यांचं घरभाडं\\nसारांश: जगात सर्वाधिक कमाई करणारी महिला युट्यूबर म्हणजे लिली सिंग. युट्यूबवर एकापेक्षा एक भारी व्हीडिओ बनवून लिली तिच्या चाहत्यांच्या आर्थिक अडचणी दूर करते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॅनडीयन कॉमेडियन लिली सिंग\n\nलिलीने तिच्या 45 लाख ट्विटर फॉलोअर्सला विचारलं की सध्या ते कुठल्या आव्हानांना तोंड देत आहेत. अनेक चाहत्यांनी खिसे खाली असून घरभाडं भरायला किंवा कॉलेजचे पुस्तकं खरेदी करायला पैसे नाहीत, असं सांगितलं. काहींना जिमचं शुल्क भरण्यासाठी मदत हवी होती.\n\nआणि त्यांचं ऐकून घेतल्यावर लिलीनं त्यांना चक्क आर्थिक मदत करण्याची तयारीही दर्शविली.\n\nबीबीसी न्यूजबीटशी बोलताना 18 वर्षांची उमा म्हणते, ती निःशब्दच झाली जेव्हा लिलीने तिच्या आजारी आईला दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी मदतीची तयारी दर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'सैराट' बनवणारे नागराज मंजुळे आता हॉटसीटवर: तुमच्याबरोबर खेळणार 'कोण होणार करोडपती?'\\nसारांश: सैराट फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. 'कोण होणार करोडपती' या सोनी मराठी वाहिनीवरील प्रश्नमंजुषा कार्यक्रमात नागराज सूत्रसंचालकाच्या भूमिकेत असणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हिंदीतील कौन 'बनेगा करोडपती'चं वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांचं सूत्रसंचालन. अमिताभ यांचा भारदस्त आवाज, सहभागी स्पर्धकांशी त्यांचा होणारा संवाद, प्रत्येक प्रश्नाबरोबर वाढत जाणारी काठिण्य पातळी आणि उत्कंठा आणि विजेत्यांना मिळणारी लाखोंची बक्षीसं यामुळे या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. \n\nयाआधी स्वप्नील जोशी आणि सचिन खेडेकर या अभिनेत्यांनी 'कोण होणार करोडपती'चं सूत्रसंचालन केलं आहे. \n\nसचिन खेडेकर यांचं भारदस्त व्यक्तिमत्व आणि दमदार आवाज ही खुबी होती. चॉकलेट हिरो स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'हाफिज सईदची अटक फक्त आंतरराष्ट्रीय समुदायाची दिशाभूल करणारी'\\nसारांश: आंतरराष्ट्रीय पातळीवरील दबावानंतर जमात उद दावा संघटनेचा म्होरक्या हाफीज सईदला पाकिस्ताननं अटक केली आहे. सईद बरोबर आणखी 12 जणांवर दहशतवादी संघटनांसाठी आर्थिक निधी गोळा करण्याचा ठपका ठेवला गेला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी पथकानं पाकिस्तानधील पंजाब प्रांतात ही कारवाई केली आहे. हाफीज सईद आणि इतर 12 जणांविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गत 23 खटले दाखल करण्यात आलेत. \n\nपण भारताने मात्र ही कारवाई दिशभूल करणारी असल्याचं म्हटलं आहे. \n\nलाहोर, गुजरनवाला आणि मुलतान या तीन शहरांत दहशतवादी गटांसाठी आर्थिक सहाय्य उभारण्याचं आणि त्यांना पैसे पुरवण्याचे त्यांच्यावर आरोप आहेत. जमात उद दावाचा म्होरक्या हाफीज सईद, सईदचा मेहुणा अब्दुल रहमान मक्की, आमीर हम्जा आणि मोहम्मद याह्या अझीझ यांना दहशतवादविरोधी प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 'हिमा दासचं इंग्लिश चांगलं नाही, पण...' : AFIच्या ट्वीटने अर्थाचा अनर्थ झाला\\nसारांश: आसामची 18 वर्षीय धावपटू हिमा दास हिने 20 वर्षांखालील 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून इतिहास रचला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताला जागतिक अॅथलेटिक्स चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदक मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या ऐतिहासिक कामगिरीसाठी तिच्यावर बक्षिसांचा वर्षाव होत आहे, शिवाय सोशल मीडियावर ती ट्रेंड होते आहे नि चोहीकडून तिचं कौतुक सुरूच आहे. \n\nफिनलँडमधल्या टँपेयर शहरात हा इतिहास रचल्यानंतर माध्यमांनी तिच्याबरोबर इंग्रजीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. आसामची ही 'फ्लाइंग क्वीन' त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्यायचा प्रयत्नही करत होती. तसा व्हीडिओ Athletics Federation of India (AFI) ने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला. पण एकीक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ... म्हणून चिकनपेक्षा अंडी झाली महाग\\nसारांश: कोंबडी आधी का अंडं? या प्रश्नाचं उत्तर अनेकांना हैराण करतं. मात्र तूर्तास देशभरात अंड्यांच्या किमतींनी चिकनला मागे टाकलं आहे. अनेकांच्या न्याहरी आणि भोजनाचा अविभाज्य घटक असलेल्या अंड्याच्या किमती वाढल्यानं सामान्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अंड्यांच्या किंमती चिकनपेक्षा वाढल्या आहेत.\n\nगेल्या 15 दिवसात अंड्यांच्या किमती 40 टक्क्यांनी वाढल्यानं त्यांची नोंद चैनीच्या वस्तूंमध्ये झाली आहे. \n\nगृहिणी असलेल्या दीपा यांना अंड्यांच्या महागाईचा फटका बसतो आहे. \"अंडी आमच्या न्याहरीचा अविभाज्य घटक आहे. लहान मुलांना प्रथिनांच्या पुरवठ्यासाठी अंडी महत्त्वाची असतात. प्रत्येकी 5 या दरानं अंडी मिळतात. मात्र आता एका अंड्यासाठी 7 रुपये मोजावे लागतात. घरातला प्रत्येकजण दोन अंडी खातो. पण आता आम्ही एकच अंडं खातो\", असं दीपा यांनी सांगितलं. \n\nराजधानी दिल्ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ...जेव्हा डोनाल्ड ट्रंप लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या महिलेची नक्कल करतात\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी ख्रिस्टीन फोर्ड यांची नक्कल केल्यानं नव्यानं वादाला तोंड फुटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. ख्रिस्टीन फोर्ड यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती पदाचे दावेदार ब्रेट कॅव्हेनॉ यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केलेत.\n\nलैंगिक छळ हा नक्की कुठे, कधी झाला याविषयी ख्रिस्टीन फोर्ड यांना काहीही आठवत नसल्याच्या कारणावरून ट्रंप यांनी मंगळवारी भर सभेत त्यांची नक्कल केली होती. \n\nएक आठवड्यापूर्वी मात्र ट्रंप यांनी फोर्ड या 'एकदम विश्वसनिय साक्षीदार,' असल्याचं म्हटलं होतं.\n\nअमेरिकेच्या सर्वोच्च न्यायलयात 9 न्यायमूर्तींची आजिवन नेमणूक (appointment for lifetime) केली जाते. त्यांचा निकाल अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ...जेव्हा व्हॅटिकनमध्ये भरते भूत उतरवण्याची शाळा\\nसारांश: जगभरातल्या कॅथलिक समुदायात मांत्रिकांची मागणी सतत वाढत असल्यामुळे व्हॅटिकनमध्ये तंत्रविद्येचा एक कोर्स घेण्यात येत आहे. हा कोर्स शिकण्यासाठी नवी बॅच व्हॅटिकनमध्ये नुकतीच दाखल झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एखाद्या शरीराला भूतानं पछाडलं आहे का? असल्यास ते 'झाड' कसं मुक्त करायचं? याचं शिक्षण या कोर्समधून देण्यात येणार आहे. या विद्येला 'एक्सॉरसिजम' असं म्हटलं जातं. \n\n'एक्सॉरसिजम' शिकण्यासाठी जगभरातल्या 50 देशांतून 250 धर्मगुरू व्हॅटिकनमध्ये दाखल झाले आहेत. \n\nतंत्रविद्येत निपुण असणारे धर्मगुरू भावी मांत्रिकांना हा अभ्यासक्रम शिकवणार आहेत. \n\nया कोर्समध्ये तंत्रविद्येची तत्त्वं, मानसशास्त्र आणि मानववंशशास्त्रीय पार्श्वभूमी देखील शिकवण्यात येणार आहे. \n\nहॉलिवूड चित्रपटांमध्ये तंत्रविद्येचं जे चित्रण केलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ...तर सीरियावर पुन्हा हल्ला : अमेरिकेचा इशारा\\nसारांश: अमेरिका आणि मित्रराष्ट्रांनी सीरियावर केलेल्या हल्ल्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद उमटत आहेत. या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी रशियाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत समर्थन मिळवण्यात अपयश आलं आहे तर दुसरीकडे अमेरिकेने रासायनिक हल्ले रोखण्यासाठी गरज पडल्यास सीरियावर पुन्हा हल्ला करू असं स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"सीरियातल्या डुमामधल्या संदिग्ध अशा रासायनिक हल्ल्याला उत्तर म्हणून पश्चिमात्य देशांनी केलेला क्षेपणास्त्र हल्ला म्हणजे दादागिरी आहे,\" असं रशियाचे प्रतिनिधी वसीली नेबेंजिया यांनी म्हटलं आहे.\n\nसीरियात झालेल्या मिसाईल हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन झालं आहे, असंही त्यांचं म्हणणं आहे.\n\nकथित रासायनिक हल्ल्याची आंतरराष्ट्रीय चौकशी होण्यापूर्वी पाश्चिमात्य राष्ट्रांनी हा हल्ला केला असं ते म्हणाले. \"हे सर्व काही एका विशिष्ट मार्गानं करण्यात आलं आहे. यात इतरांना चिथावण्यात आलं आहे. खोटे आरो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 10 Year Challenge: प्रदूषण, विध्वंस ते साक्षरता, 10 वर्षांत अशी बदलली दुनिया\\nसारांश: जर तुम्ही सोशल मीडियावर असाल तर #10YearChallenge बद्दल नक्कीच ऐकलं असेल. अनेक जण या चॅलेंजअंतर्गत स्वतःचे 10 वर्षांपूर्वीचे आणि आताचे फोटो शेअर करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुनिबा मजारी यांनी 2009 आणि 2019 सालचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत. मुनिबा मजारी यांनी 2009 आणि 2019 सालचे सीरियाचे फोटो पोस्ट केले आहेत.\n\nगेल्या 10 वर्षांत तुम्ही किती बदलला आहात, याचं द्योतक म्हणजे हा ट्रेंड म्हणता येईल. पण हा ट्रेंड फक्त लोकांच्या प्रोफाईल पिक्चर्सपर्यंत मर्यादित राहिला नाहीये. \n\nयामध्ये अनेक जणांनी सहभाग घेतलाय तर काही जणांनी या ट्रेंडवर टीकाही केली आहे. यातून लोकांचा आत्मकेंद्रितपणा, त्यांच्यातील पुरुषी मानसिकता दिसून येते, अशी टीका केली जात आहे. \n\nदरम्यान, 10 वर्षांत जगभ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 20 लाख लोकांच्या नरसंहार प्रकरणी कंबोडियाचे 2 नेते दोषी\\nसारांश: कंबोडियात 1970च्या दशकात राज्य करणाऱ्या खमेर रूजचे दोन ज्येष्ठ नेते नरसंहारासाठी दोषी आढळले आहेत. कंबोडियाच्या कोर्टाने त्यांना दोषी ठरवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खमेर रूजचे नेते\n\n92 वर्षांचे न्यूऑन चिया हे खमेर रूज सरकारमध्ये विचारधारा प्रमुख होते आणि 87 वर्षीय के क्यू साम्पॉन हे माजी राष्ट्राध्यक्ष होते. या दोन्ही नेत्यांवर संयुक्त राष्ट्राच्या एका समितीने अंदाजे 20 लाख लोकांची हत्या केल्याचा आरोप लावला होता. \n\nकंबोडियात खमेर रूज या संघटनेनी बंदुकीच्या धाकावर राज्य चालवलं होतं. त्यांच्या प्रशासन काळात व्हिएतनामी मुसलमानांची निवड करून त्यांची हत्या करण्यात आली होती, असा आरोप त्या समितीनं केला होता. \n\nहे दोन्ही नेते निकालाच्या आधीपासूनच तुरुंगात आहेत. \n\nक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2017 वर्ष सर्वाधिक उष्ण ठरणार\\nसारांश: जागतिक हवामान संघटनेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार 2017 वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षांपैकी एक ठरणार आहे. अल निनोच्या अभावी असं होणार असल्याचं हवामान संघटनेचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हवामानवाढीचा फटका मानवी समाजाला बसतो आहे.\n\nमानवाच्या निसर्गावरील आक्रमणामुळेच असं होत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. हवामानातले अभूतपूर्व बदल हे यंदाच्या वर्षातील ध्रुवीय वातावरणाचं द्योतक आहेत. \n\nत्यामुळेच 2017 हे वर्ष सार्वकालीन अतिउष्ण तीन वर्षांपैकी एक असणार आहे.\n\nसंयुक्त राष्ट्र संघटनेच्या, वर्षाच्या पूर्वार्धात झालेल्या जागतिक बैठकीत संशोधकांनी जागतिक हवामान वाढीचा अहवाल सादर केला. \n\nहरितगृह उर्त्सजकांमुळे (ग्रीन हाऊस गॅसेस) वातावरणात कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण सर्वाधिक झाल्याचं ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2018मध्ये या 12 फोटोंनी वेधलं जगाचं लक्ष\\nसारांश: 2018 संपण्यासाठी काही तास राहिले आहेत. या वर्षभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेण्याची ही वेळ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या वर्षभरात काही फोटोंनी जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यापैकी हे काही फोटो. \n\n1. झोपून केलेले निदर्शन\n\nजानेवारी महिन्यात लॅटिन अमेरिकेतील होंडुरासमध्ये निवडणुका झाल्या. राष्ट्रपती ऑरलँडो हर्नांदेज पुन्हा एकदा जिंकल्यावर त्यांच्याविरोधात निदर्शने होऊ लागली. यावेळेस होंडुरासमधील टेगुचिगल्पा शहरातील पोलिसांसमोर एका मुलीने आरामात झोपून विरोध दर्शवला. तिचा हा फोटो बराच प्रसिद्ध झाला.\n\nतिच्या या फोटोमुळे स्लीपिंग हर्माफ्रोडिटस या दुसऱ्या शतकातील मूर्तीची आठवण आली. काही लोकांनी या फोटोची तुलना व्हीन्स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2019च्या लोकसभा निवडणुकांसाठी मोदींना हवी रिझर्व्ह बँकेची चावी?\\nसारांश: केंद्र सरकार आणि देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या भारतीय रिझर्व्ह बँक यांच्यात सर्वकाही आलबेल नाही, हे एव्हाना स्पष्टपणे पुढे आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने रिझर्व्ह बँकेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या प्रयत्नांवर जोरदार आगपाखड केली होती. \n\nरिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी एका भाषणादरम्यान सरकारला खडे बोल सुनावले होते. \n\nते म्हणाले होते, \"जी सरकारं मध्यवर्ती बँकेच्या स्वातंत्र्याचा आदर करत नाहीत त्यांना आज ना उद्या भांडवली बाजाराच्या क्रोधाचा सामना करावा लागतो. आर्थिक प्रक्षोभ उसळतो आणि या नियामक संस्थेला कमी लेखण्याचा शहाजोगपणा ज्या दिवशी केला त्या दिवसाबद्दल पश्चाताप व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 2020: कोरोना काळात या 5 अब्जाधीशांची संपत्ती भरमसाठ वाढली\\nसारांश: एकीकडे कोरानाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योगधंद्यांना आर्थिक चणचणीला सामोरं जावं लागलं, तर त्याचवेळी दुसरीकडे असे काही उद्योगपती आहेत, ज्यांनी कोरोनाच्या काळात आधीपेक्षा जास्त कमाई केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनामुळे जगभरात जवळपास 16 लाख लोकांचा मृत्यू झाला आणि आर्थिक संकटामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, उद्योगधंदे बंद पडले. बऱ्याच अडचणींना अनेकांना सामोरं जावं लागलं आणि अजूनही लागत आहे.\n\nमात्र, या काळातही काही अब्जाधीश आणखीच श्रीमंत बनले. \n\nजगातील 60 टक्क्यांहून अधिक अब्जाधीश 2020 या वर्षात आणखी श्रीमंत झाले आणि त्यातील पाच जणांची एकूण संपत्ती तर 310.5 अब्ज डॉलर झालीय. आपण या पाच जणांबद्दलच जाणून घेणार आहोत.\n\nएलॉन मस्क - टेस्लाचे सहसंस्थापक आणि सीईओ\n\nस्पेस एक्सचे संस्थापक आणि टेस्लाचे सीईओ एलॉन म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 26\/11 मुंबई हल्ल्याचा कथित मास्टरमाईंड हाफिज सईद सध्या काय करतो?\\nसारांश: बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावा संघटनेचा प्रमुख हाफिज मोहम्मद सईद पाकिस्तानात सध्या तुरुंगवास भोगत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाफिज सईदविरोधात पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात वेगवेगळ्या शहरांमध्ये सात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी तीन गुन्ह्यांच्या अंतर्गत त्याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. \n\nनजरकैद\/अटक\/शिक्षा\n\nहाफिज सईद हाच मुंबईवरील 26\/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला जात होता. यामुळे गेली अनेक वर्षं हाफिजच्या अटकेची मागणी भारतासह अमेरिकेतूनही केली जात होती. \n\nगेल्या 20 वर्षांत पाकिस्तानच्या प्रशासनाने हाफिज सईदला अनेकवेळा ताब्यात घेतलं. त्याला अनेकवेळा नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. पण त्याच्याविरोधात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 26\/11च्या मुंबई हल्ल्यानंतर किती सुरक्षित आहे भारत?\\nसारांश: 26\/11च्या मुंबई हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक लहानमोठे प्रयत्न झाले आहेत. सागरी सुरक्षा आणि पोलीस दलाच्या क्षमतेतही वाढ झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवीन शस्त्रांच्या खरेदीबरोबरच विशेष सुरक्षा दलांची स्थापना करण्यात आली. विविध गोष्टींवर खर्च करण्यात आले, त्यातील काही खर्च नाहक होते. उदाहरणार्थ, काही शहरांसाठी शस्त्रधारी वाहनांची खरेदी करून ती वाहनं फक्त उभी करण्यात आली आहेत. त्यांचा फारसा वापर होत नाही.\n\nअनेक गोष्टी फक्त सुरक्षेचं कारण देऊन केल्या जातात. या गोष्टींच्या व्यवहाराचा कोणताही निर्णय सुरक्षातज्ज्ञ घेत नाहीत. \n\nसुरक्षाविषयक उपकरणांची वैशिष्ट्यं सांगून सुरक्षा कंपन्या त्या वस्तू विकतात, पण याची सुरक्षा दलांना क्वचितच कल्पना असते.\n\nज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 35A: जे रद्द करण्याला काश्मीरच्या नेत्यांनी विरोध केला आहे\\nसारांश: जम्मू काश्मीरमध्ये राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून, राज्यात कलम 144 (जमावबंदी) लागू करण्यात आलं आहे. नॅशनल कॉन्फरन्स तसंच पीडीपीच्या आजीमाजी नेत्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दरम्यान कलम 35 अ आणि कलम 370 रद्द करण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील विरोधी पक्षनेत्यांची बैठक झाली. काश्मीरसाठी एकजूट राहू असं या नेत्यांनी सांगितलं.\n\nकेंद्र सरकारने टेरर अलर्ट जारी करताना अमरनाथ यात्रा थांबवण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील भाविक तसंच पर्यटकांना परत जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. \n\n35अ, कलम 370 संदर्भात कोणतीही घटनाबाह्य कारवाई होणार नाही यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू तसंच लडाखच्या लोकांसाठी काम करू असं बैठकीत ठरल्याचं उमर अब्दुल्ला यांनी सांगितलं. \n\nकलम 35"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 5 चित्रांमधून पाहा कसा बदलला शी जिनपिंग यांच्या काळात चीन\\nसारांश: राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात चीन अधिक श्रीमंत आणि शक्तिशाली झाला आहे. मात्र चीनमधील सर्वसामान्य माणसासाठी या विकासाचा अर्थ काय? देशाचा विकास चीनच्या सामान्य नागरिकांसाठी किती परिणामकारक आहे याचा घेतलेला वेध.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनमधील सामाजिक बदल महत्त्वाचे आहेत.\n\nराष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे विचार चीनच्या राज्यघटनेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. माओत्से तुंग आणि डेंग जियाओपिंग या चीनच्या सार्वकालीन महान नेत्यांच्या मांदियाळीत जिनपिंग यांचा समावेश झाला आहे.\n\nविविध शासकीय यंत्रणांनी तयार केलेले अहवाल, त्यांची आकडेवारी, सर्वेक्षणं यांचा आढावा घेतल्यानंतर चीनमधील सामाजिक संक्रमणाचा घेतलेला हा वेध. \n\n2015 मध्ये चीननं एकल बालक योजना मागे घेतली. लोकसंख्या नियंत्रणात राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं हा निर्णय घेतला हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 50 वर्षांपूर्वीचा बाटलीतला संदेश मिळाला, काय होतं लिहिलेलं?\\nसारांश: तब्बल 50 वर्षांपूर्वी एक चिठी बाटलीत घालून ती हिंदी महासागरात फेकण्यात आली. 50 वर्षांनंतर आत्ता ही संदेश लिहीणारी व्यक्ती सापडलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्यभागी पॉल गिलमोर\n\nकुटुंबासोबत बोटीने युके ते मेलबर्नचा प्रवास करणाऱ्या तेव्हा 13 वर्षांच्या असणाऱ्या पॉल गिल्मोर यांनी एक चिठ्ठी बाटलीत घालून ती समुद्रात फेकली होती. \n\nया आठवड्यात ही चिठ्ठी 13 वर्षांच्याच दुसऱ्या एका मुलाला सापडली. दक्षिण ऑस्ट्रेलियातला जेया इलियट त्याच्या वडिलांसोबत 'फिशिंग'ला गेला होता. ही बाटली त्याला सापडली.\n\nफरक इतकाच की 13 वर्षांच्या मुलाने फेकलेली बाटली तब्बल 50 वर्षांनंतर एका 13 वर्षांच्याच मुलाला सापडली. \n\n\"हे पत्र पुन्हा माझ्यापर्यंत येईल याची मला आशा होती,\" गिल्मोर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 50 हजार वर्षांपूर्वी दोन वंशांच्या मिलनातून हे मूल जन्माला आलं होतं\\nसारांश: कुणे एके काळी रशियाच्या एका गुहेत दोन वेगवेगळ्या मानवी प्रजाती एकत्र आल्या. आणि या प्रजातींच्या मिलनातून एक मुलगी जन्माला आली होती, असं आज, जवळपास 50 हजार वर्षांनंतर शास्त्रज्ञांनी शोधून काढलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका निएंडरथल मानवाचं काल्पनिक रेखाचित्र\n\nगुहेत मिळालेल्या मानवी प्रजातींच्या हाडांची DNA टेस्ट करण्यात आली. यानुसार या दोन प्रजातींच्या मिलनातून एक मुलगी असावी, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. \n\nया मुलीची आई निएंडरथल तर वडील डेनिसोवन प्रजातीचे होते, असा शास्त्रज्ञांचा दावा आहे. काळाच्या पडद्याआड गेलेल्या निएंडरथल प्रजातीला आधुनिक मानवाच्या सर्वांत जवळची प्रजाती मानली जाते. \n\nसुरुवातीच्या काळात आधुनिक मानव आफ्रिकेतून युरोपला पोहोचला. त्यादरम्यान ही प्रजाती नष्ट झाली. 50 हजार वर्षांपूर्वी निएंडरथल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 6000 वर्षांपूर्वीच्या त्सुनामीचा पुरावा ठरली ही कवटी\\nसारांश: पापुआ न्यू गिनीमधील एका प्रांतात काही वर्षांपूर्वी एक प्राचीन मानवी कवटी सापडली होती. ही कवटी जगातील पहिल्या त्सुनामीची बळी असल्याची शक्यता आता शास्त्रज्ञ वर्तवत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1929 साली एटापे शहराजवळ सापडलेली ही कवटी सहा हजार वर्षांपूर्वीची आहे. सुरुवातीला आधुनिक मानवाचा पूर्वज असलेल्या होमो इरेक्टस प्रजातीशी तिचा चुकीच्या पद्धतीनं संबंध लावण्यात आला होता.\n\nशास्त्रज्ञांच्या मते, पापुआ न्यू गिनीच्या बेटांचा समूह भूकंपप्रवण क्षेत्रात होता. या बेटांचं सहा हजार वर्षांपूर्वी त्सुनामीनं मोठं नुकसान केलं.\n\nत्सुनामीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीची ही कवटी असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.\n\nसमुद्र क्षेत्रातील गाळ आणि 1998 साली आलेल्या त्सुनामीत उद्धवस्त झालेली जमीन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 9 वाजता 9 मिनिटं सोशल मीडियावर का ट्रेंड होऊ लागला?\\nसारांश: बेरोजगारीसंदर्भात देशाच्या विविध भागातून सूर उमटतो आहे. बुधवारी याच विषयाला धरून रात्री 9 वाजता 9 मिनिटं हा ट्रेंड चालवण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या मोहिमेला अनेक विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. यानुसार आपापल्या घरी वीजपुरवठा बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. \n\nसोशल मीडियावर, ट्वीटरवर 9 वाजता 9 मिनिटं ट्रेंड होऊ लागलं. देशातल्या असंख्य तरुणांनी तसंच अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यासंदर्भात ट्वीट करायला सुरुवात केली. यामुळे हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. कंगना राणावत प्रकरण बाजूला पडून सोशल मीडियावर हा विषय चर्चेत आला. \n\nलोकांनी हातात मेणबत्ती घेतल्याचे फोटो शेअर केले. बुधवारी रात्री 11 वाजेपर्यंत या हॅशटॅगसह दहा लाखाहून अधिक ट्वीट करण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 92व्या वर्षी मलेशियाचे पंतप्रधान महाथीर मोहम्मद यांच्याविषयी 7 गोष्टी\\nसारांश: मलेशियात 22 वर्षं पंतप्रधान राहिलेल्या 92 वर्षांचे महाथीर मोहम्मद पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाथीर मोहम्मद\n\n60 वर्षं सत्तेत असणाऱ्या 'बॅरिसन नॅसनल कोएलिशन'ची मक्तेदारी मोडून काढत महाथीर यांनी सत्ता काबीज केली. \n\nएकेकाळी त्यांचे सहकारी राहिलेले नजीब रझाक यांच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असल्याने महाथीर निवृत्तीतून बाहेर आले आणि यंदा विरोधीपक्षातून निवडणुका लढवल्या.\n\n\"आम्हाला बदला घ्यायचा नाहीये. आम्हाला कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं आहे,\" असं महाथीर यांनी पत्रकारांना सांगितलं. \n\nमहाथीर यांचा शपथविधी सोहळा गुरुवारी होण्याची शक्यता आहे. 92व्या वर्षी निवडणूक जिंकून देशाची सूत्रं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: 98 वर्षांचे गणपती यादव म्हणतात, 'सायकलमुळेच मी टिकलोय'\\nसारांश: सांगली जिल्ह्यातलं रामपूर गाव. मे महिन्याचं रखरखतं ऊन. या उन्हाच्या तडाख्यात फुफाट्यानं धूसर झालेल्या रस्त्यावर सायकल हाकत येणारी एक व्यक्ती दिसते. जवळ आल्यावर जाणवतं की या सायकलस्वारानं वयाचा मोठा टप्पा पार केला आहे. हे असतात शंभरीच्या उंबरठ्यावर असलेले गणपती बाळा यादव.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओः सायकलमुळेच ते आज 98 व्या वर्षीही ठणठणीत आहेत\n\nवयाच्या 98व्या वर्षीही गणपा दादा रोज किमान पाच किलोमीटर सायकल चालवतात. जेव्हा केव्हा त्यांचा शोध घेत जाता तेव्हा त्यांची आणि तुमची भेट ते सायकलवर बसलेले किंवा सायकल हातात घेऊन चालतानाच होईल. त्याना सायकलवर बसताना पहाणं हा एक भन्नाट अनुभव असतो.\n\nएका हातात धोतराचं टोक धरायचं, दुसऱ्या हातात सायकलचं हँडल धरायचं. हँडल धरून पाच-सहा पावलं चालत जायचं. एकदम डावा पाय डाव्या पँडलवर देत टुणकन उडी मारून सायकलवर बसायचं. ही त्यांची सायकलवर बसण्याची त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Abhinandan: IAF अभिनंदन वर्तमान यांचे भारतात आगमन, अटारी बॉर्डरमार्गे देशात दाखल\\nसारांश: विंग कमांडर अभिनंदन यांचे भारतात आगमन झालं आहे. अटारी बॉर्डर मार्गे 60 तासांनंतर ते भारतात दाखल झाले आहेत. भारतीय सैनिकांनी गळाभेट घेऊन त्यांचं स्वागत केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शुक्रवारी रात्री 9 वाजून 20 मिनिटांनी अभिनंदन यांना भारताच्या हवाली देण्यात आलं. त्यावेळी त्यांच्याबरोबर पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकारी फ़ारेहा बुट्टी देखील आल्या होत्या. त्यांनीच अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्यात आलं. \n\nअभिनंदन परत आल्यामुळे आम्ही आनंदी आहोत, प्रथेनुसार त्यांची आता आरोग्य चाचणी घेतली जाईल, असं भारतीय वायुसेनेकडून सांगण्यात आलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअभिनंदन यांना आता दिल्लीला घेऊन जाण्यात येणार आहे. \n\n\"विंग कमांडर अभिनंदन यांना भारताच्या हवाली करण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: AusVsInd: टीम इंडिया हरली पण या भारतीय माणसाने प्रेम जिंकलं!\\nसारांश: तडाखेबंद बॅटिंगच्या बळावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या वनडेत भारताला नमवत तीन सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. टीम इंडियाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र मैदानात बसून मॅच पाहणाऱ्या एका भारतीय माणसाने आपल्या प्रेमिकेचं प्रेम जिंकलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्टीव्हन स्मिथने वेगवान शतक झळकावलं.\n\nसिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरू असलेल्या या मॅचमध्ये कोरोना कारणास्तव मर्यादित प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला. ऑस्ट्रेलियाच्या इनिंग्जदरम्यान, 20व्या ओव्हरवेळी एका भारतीय माणसाने आपल्या ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला स्टेडियमध्ये प्रपोज केलं. \n\nभारतीय माणूस गुडघ्यावर बसला आणि त्याने प्रेमिकेला अंगठी सादर केली. आश्चर्याने अवाक झालेल्या प्रेमिकेने 'हो' म्हटलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. चुंबनही घेतलं. संपूर्ण मैदानाने या प्रेमकहाणीला तथास्तु म्हणत शुभेच्छा दिल्या."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Australia Fires: ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये टेनिसपटूंना मध्येच सामने का सोडावे लागतायत?\\nसारांश: ऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीमुळे लाखो प्राण्यांचा जीव गेल्याच्या बातम्या येतच आहेत. निसर्गाची ही हानी पाहून जगभरातून हळहळ व्यक्त होताना, त्यासाठी मदतीचे प्रयत्नही सुरू आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र त्यामुळे वाढणाऱ्या वायुप्रदूषणाचा फटका ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला बसतोय.\n\nमंगळवारी स्लोव्हेनियाची खेळाडू दॅलिला जोकुपोविच आणि स्वीडनच्या स्टेफनी वॉगेल यांच्यात एका क्वालिफायर सामना सुरू होता. तेव्हा जोकुपोविचला अस्वस्थ वाटू लागल्याने सामना अर्धवट सोडून जावं लागलं.\n\nजोकुपोविच जागतिक क्रमवारीत 180व्या क्रमांकावर आहे. तिला त्रास होऊ लागला, तेव्हा सामना थांबवावा लागला तेव्हा असलेल्या 6-5, 5-6 असा रंगात आला होता.\n\n\"अतिशय वाईट परिस्थिती होती. मला याआधी असं कधीच झालं नाही,\" असं जोकुपोविच नंतर म्हण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC 100 Women: महिलांचं भविष्य कसं असेल? दिल्लीत आज जागतिक चर्चासत्र\\nसारांश: भविष्यकाळ महिलांसाठी कसा असेल? फक्त तुमच्या आजूबाजूच्याच महिलांचं नाही तर जगभरातल्या महिलांचं भविष्य कसं असेल?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भविष्याची दिशा बदलू पाहणाऱ्या जगातल्या 100 महिलांची यादी बीबीसीनं प्रसिद्ध केली आहे. BBC 100 Women अशा महिला आहेत, ज्यांनी भविष्य पाहिलं आहे. या अशा महिला, ज्या जगाचं भविष्य बदलू शकतात, ज्या जगाला नवीन आणि उत्तम भविष्य देऊ शकतात. \n\nयावर्षीचा #100Women सीरिजचा प्रश्न आहे - तुमच्या अवतीभवतीच्या महिलांसाठी येणारा काळ कसा असेल? 2013 पासून सुरू झालेली बीबीसीच्या 100 वुमन मालिकेची ही मोहीम तुमच्यापर्यंत दरवर्षी वेगवेगळ्या महिलांच्या गोष्टी घेऊन येते. या महिला जगभरातील इतर महिलांना प्रेरणा देण्याचं काम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC ISWOTY: 'बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द इयर' का महत्त्वपूर्ण आहे हा पुरस्कार?\\nसारांश: 26 वर्षीय भवानी देवी हिने फेन्सिंग (तलवारबाजीचा एक प्रकार) खेळप्रकारात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची किमया केली. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सध्या भवानी देवी टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. \n\nया स्पर्धेत आपली जागा निश्चित करण्यासाठी तिने कठोर मेहनत करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nफेन्सिंग हा खेळ भारतात जास्त खेळला जात नाही. त्यामुळे भारतात या खेळात कारकीर्द घडवणं ही खरं तर आव्हानात्मक गोष्ट होती. \n\nकोरोना संकटाच्या काळात तर सगळी सराव शिबिरं रद्द झाल्यामुळे या अडचणीत तर जास्तच भर पडली.\n\nअशा स्थितीत आपला सराव वेगळ्या पद्धतीने करायचं असं भवानी देवीने ठरवलं. तिने सरावासाठी वापरलेल्या युक्तीचा व्हीडिओ देशभरात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC ISWOTY: महिला खेळाडूंसाठी कोणतीही 'एक्स्पायरी डेट' नसते - पी. टी. उषा\\nसारांश: आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटवण्यासाठी पी. व्ही. सिंधू आणि एम. सी. मेरी कोम भारताच्या सर्वोत्तम आशा आहेत, असं मत क्रीडापटू पी. टी. उषा यांनी व्यक्त केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पी. टी. उषा\n\n'बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार' 2020 च्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.\n\nटोकियो येथे होणाऱ्या आगामी ऑलिम्पिक स्पर्धेबाबत पी.टी.उषा यांना विचारले असता त्यांनी सांगितले, \"पी. व्ही. सिंधू आणि एम. सी. मेरी कॉम भारतासाठी सुवर्ण पदक जिंकू शकतात. सिंधू यांनी आधीही या स्पर्धेत पदक पटकावले आहे त्यामुळे यावेळी त्या सुवर्ण पदक जिंकतील, असं वाटतं. मेरी कॉम यांनीही सातत्याने चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांच्यासाठीही चांगली संधी आहे.\" \n\n'इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC Indian Sportswoman of the Year 2019 साठी 5 खेळाडूंना नामांकन\\nसारांश: बीबीसीतर्फे पहिल्यांदाच देण्यात येणाऱ्या 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2019' या पुरस्कारासाठीची नामांकनं जाहीर करण्यात आली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही पाच नामांकनं आहेत:\n\nतुम्ही तुमच्या आवडत्या स्पोर्ट्सवुमनला बीबीसीच्या भारतीय भाषांच्या वेबसाईटवर जाऊन मत देऊ शकता.\n\nबीबीसीच्या भारतीय भाषांच्या प्रमुक रूपा झा यांनी नामांकनांची घोषणा करताना म्हटलं, \"भारतीय महिला इतिहास रचत आहेत. मात्र आजपर्यंत आपण त्यांना प्रोत्साहन दिलेलं नाही. अशा महिलांना त्यांची संधी देणं बीबीसीला महत्त्वाचं वाटतं, म्हणून आम्ही आज हा पुरस्कार घेऊन आलोय.\"\n\nत्यांनी म्हटलं, \"ज्यांना संधी मिळत नाही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे आमच्यासाठी आणि बीबीसीसाठी खूप महत्त्वाचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BBC Reality Check : अणू करारामुळे इराणची अर्थव्यवस्था सुधारली की बिघडली?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे आज इराण करारातून माघार घेतील की तो कायम ठेवतील, यावर अख्ख्या जगाचं लक्ष्य लागून आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इराणचा सुप्रसिद्ध पिस्त्यावरही अणू कराराचा परिणाम झाला आहे का?\n\n2015 साली इराणने अमेरिका, रशिया, चीन, UK, फ्रान्स आणि जर्मनी या संयुक्त राष्ट्राच्या स्थायी सदस्यांबरोबर (P5+1) हा अणू करार केला होता. पण हा आतापर्यंतचा सगळ्यांत वाईट करार असल्याचं सांगत ट्रंप यांनी या करारातून माघार घेण्याचा इशारा दिला होता.\n\nपण या करारामुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर, तिथल्या सामान्य लोकांच्या आयुष्यावर आणि एकूणच तुमच्या आमच्या जीवनावर काय परिणाम झाला? जाणून घेऊया.\n\nकाय होता हा करार?\n\nया कराराअंतर्गत इराणने आण्विक हा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: BRICS परिषद: नरेंद्र मोदी म्हणतात, 'दहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या'\\nसारांश: \"आज दहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या आहे,\" असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी ब्रिक्स देशांच्या 12 व्या शिखर परिषदेमध्ये बोलत होते. ते व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या परिषदेत सहभागी झाले होते. \n\nकोरोना साथीमुळे यावेळी ब्रिक्स देशांची ही परिषद ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदहशतवाद ही जगासमोरची सर्वांत मोठी समस्या असल्याचं सांगताना मोदींनी म्हटलं, \"दहशतवादाला समर्थन आणि मदत देणाऱ्या देशांनाही दोषी ठरवलं जाईल, हेही आपण पहायला हवं. या समस्येला आपण सगळ्यांनी मिळून सामोरं जायला हवं.\"\n\nदहशतवादाबरोबरच आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा घडव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Bushfire Bash: सचिन तेंडुलकर विरुद्ध एलिस पेरी कशी झाली ओव्हर?\\nसारांश: ऑस्ट्रेलियाची खेळाडू एलिस पेरी हिने सचिन तेंडुलकरला एक ओव्हर खेळून दाखवण्याचं आव्हान दिलं आहे. हे आव्हान सचिनने स्वीकारलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेट टीम विरुद्ध सचिन तेंडुलकर अशी ही ओव्हर झाली. सचिनच्या खांद्याला दुखापत झालेली असल्यामुळे सचिनने लाँग शॉट्स खेळले नाहीत. \n\nअॅडम गिलख्रिस्ट 11 विरुद्ध रिकी पाँटिंग 11 चा सामना सुरू असताना इनिंग ब्रेकमध्ये सचिन विरुद्ध पेरी हा सामना रंगला. \n\nऑस्ट्रेलियन महिला टीमचा सामना करण्यासाठी सचिन एकटाच मैदानात उतरला होता. प्रेक्षकांच्या आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष या ओव्हरकडे लागलेलं होतं. या ओव्हरमध्ये सचिनने एक चौकार मारला. तेव्हा प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. \n\nस्वप्न प्रत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA : जामिया आंदोलनाचा 'चेहरा' बनलेल्या विद्यार्थिनी-पाहा व्हीडिओ\\nसारांश: रविवारी (15 डिसेंबर) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला दिल्लीत हिंसक वळण लागलं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आंदोलनादरम्यान दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात पोलिसांनी विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या परिसरात झालेल्या कारवाईत पोलिसांचा लाठीमार झेलणाऱ्या विद्यार्थिर्नींचे फोटो व्हायरल झाले. या मुली पोलिसांना न घाबरता सामोरेही गेल्या. \n\nएका अर्थाने जामिया मिलियातील आंदोलनाचा चेहरा बनलेल्या या मुलींशी संवाद साधला बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी. पाहा व्हीडिओ.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: उद्धव ठाकरे म्हणतात 'जामियात जे झालं ते जालियनवाला बाग हत्याकांडासारखं'\\nसारांश: जामिया आंदोलन थांबवण्यासाठी जो बळाचा वापर करण्यात आला त्याची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबरोबर केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या आंदोलनादरम्यान आपल्याला गोळ्या लागल्या असा दावा तीन जणांनी केला होता. पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे बोलत होते. \n\n'आजचा युवक हा एखाद्या बॉंबसारखा प्रज्वलनशील झाला आहे. तेव्हा मी केंद्र सरकारला ही विनंती करतो ते विद्यार्थ्यांबरोबर जे काही करत आहेत ते त्यांनी थांबवावं,' हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ते बोलत पत्रकारांसोबत बोलत होते. \n\n\"आज आमच्या विरोधकांनी विधिमंडळात 'सामना' झळकवला. आम्ही सामना वाचत नाहीत असं म्हणणाऱ्या विरोधकांना आज 'सामना' विधिमंडळात आणाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायदा म्हणजेच Citizenship Amendment Act आहे तरी काय?\\nसारांश: नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 लागू झाल्यापासून देशभरात निदर्शनं सुरू झाली आहे. ईशान्य भारतानंतर राजधानी दिल्लीसह ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यांवर उतरले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या वादग्रस्त कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय देण्याची तरतूद आहे. \n\nधार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे, त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे. \n\nहे कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे. त्यामुळेच दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, उत्तर प्रदे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: CAA: राज ठाकरे यांचा विरोध, म्हणाले, भारत देश काही धर्मशाळा नाही, बाहेरून आलेल्या लोकांना स्थान नाही\\nसारांश: \"भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही,\" असं प्रखर मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद मांडलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"23 जानेवारीला मनसेचं पहिलं अधिवेशन मुंबईत होणार असल्याचंही त्यांनी या परिषदेत जाहीर केलं. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दलचं मत या अधिवेशनात मांडू, असं ते यावेळी म्हणाले. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nNRC आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल बोलताना ते म्हणाले, \"भारत देश काही धर्मशाळा नाही, माणुसकीचा ठेका फक्त भारतानं घेतलेला नाही. बाहेरून आलेल्या लोकांना या देशात स्थान नाही. आधीच 135 कोटी लोक या देशात राहात आहेत. त्यामुळे बाहेरून नव्या लोकांना घेण्याची गरजच नाही.\"\n\nNRC आणि CAA \n\nआज देशात जी दंगलसदृश प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Christmas : मुघलांच्या काळात कशी गजबजून जायची आग्र्याची बाजारपेठ?\\nसारांश: 25 डिसेंबरला जगभरात ख्रिसमसचा उत्साह असतो. भारतातही मोठ्या शहरांमध्ये ख्रिसमस पार्टी होतात. पण आपल्याकडे ख्रिसमस अलीकडच्या काळात साजरा होतोय असं नाही. अगदी मुघल काळातही ख्रिसमस साजरा व्हायचा. स्वतः मुघल शासक नाताळचा हा सण साजरा करायचे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक चित्र\n\nऔरंगजेबाचा अपवाद वगळला तर अकबरापासून शाह आलमपर्यंतच्या मुघल शासकांनी ख्रिसमस 'सेलिब्रेट' केला आहे. याची सुरूवात अकबराच्या काळात झाली. त्यानं एका पाद्र्याला आपल्या दरबारात आमंत्रित केलं होतं. \n\nमुघलांच्या काळात आग्रा हे पूर्वेकडील सर्वात आलिशान शहर होतं. लेखक थॉमस स्मिथनं आग्र्याचं वर्णन करताना म्हटलं होतं, की युरोपातील प्रवासी इथं आल्यानंतर गल्लीबोळातील समृद्धी, समृद्ध व्यापार आणि शहराच्या बाजूनं वाहणारी यमुना पाहून भारावून जायचे.\n\nव्यापारी शहर आणि मुघलांची राजधानी असल्यामुळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Citizenship Amendment Bill: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची मोदी सरकारवर टीका\\nसारांश: नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर सुरू असलेल्या वादात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही उडी घेतली आहे. हे विधेयक म्हणजे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचं उल्लंघन असल्याचं म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इम्रान खान यांनी ट्वीट करून म्हटलं, \"भारतीय लोकसभेत जे नागरिकत्व दुरुस्ती विधेयक संमत झालं आहे ते आंतरराष्ट्रीय मानवाधिकार कायद्याचं आणि पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय संबंधांचं उल्लंघन आहे. आम्ही या गोष्टीची निंदा करतो. आरएसएसच्या हिंदू राष्ट्र संकल्पनेचा विस्तार करण्याचा प्रयत्न फॅसिस्ट मोदी सरकारनं यानिमित्तानं केला आहे.\"\n\nनागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर पाकिस्तानी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पहायला मिळत आहेत. पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन (10 डिसेंबर) हा ट्विटरवर टॉप ट्रेंड हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Citizenship Amendment Bill: लोकसभेत शिवसेना भाजपच्या बाजूनं, काँग्रेस-राष्ट्रवादीनं केला विरोध #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) CAB - लोकसभेत शिवसेना भाजपच्या बाजूनं, काँग्रेस-राष्ट्रवादीनं केला विरोध\n\nभाजपप्रणित NDAमधून बाहेर शिवसेना पडली असली तरी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या निमित्तानं लोकसभेत हे दोन्ही पक्ष एकत्र येताना दिसले. भाजप सरकारने मांडलेल्या या वादग्रस्त विधेयकाच्या बाजूनं शिवसेनेनं मतदान केलं, तर काँग्रेस-राष्ट्रवादीनं विधेयकाच्या विरोधात मतदान केलं. आज तकनं ही बातमी दिलीय.\n\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मांडण्याच्या आधी 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं याप्रकरणी अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Corona Virus: मास्क घातल्याने विषाणूचा संसर्ग रोखता येतो का?\\nसारांश: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून n 95 masks उपयोगी ठरू शकतात का असा प्रश्न विचारला जात आहे. कुठल्याही विषाणूची साथ आली की हमखास दिसणारं चित्रं म्हणजे तोंडावर मास्क लावलेली माणसं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विषाणूंचा संसर्ग होऊ नये, यासाठी जगातल्या अनेक देशांमध्ये लोक नाका-तोंडावर मास्क लावतात. चीनमध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. तिथेही लोकांनी तोंडावर मास्क बांधायला सुरुवात केली आहे. \n\nn 95 masks हे वायू प्रदूषणापासून संरक्षण म्हणून वापरले जातात मात्र, हवेतून पसरणाऱ्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी n 95 किंवा या सारखे मास्क खरंच उपयोगी पडतात का, याविषयी तज्ज्ञ साशंक आहेत. \n\nमास्क वापरल्याने तोंडातून हातावाटे होणारं संक्रमण काही प्रमाणात टाळता येऊ शकतं, असं काही उदाहरणांवरून दिसतं. \n\nसर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Exit Poll : आकडेवारीबाबत तज्ज्ञांना नक्की काय वाटतं, एक्झिट पोलचे आकडे प्रत्यक्षात किती खरे ठरतील?\\nसारांश: 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलची आकडेवारी जाहीर झाली असून त्यात एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. असं असलं तरी काही तज्ज्ञांनी ही आकडेवारी अंतिम नाही, असं मत बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्यमवर्ग अजूनही मोदींच्या प्रेमात \n\nलोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान म्हणतात, \"जे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत त्यावरून असं लक्षात येतं की मध्यमवर्गीय लोक अजूनही मोदींच्या प्रेमात आहे. नवमतदार, ज्याने पहिल्यांदाच मतदान केलं आहे तो मोदींच्या धोरणाच्या प्रेमात आहे. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती आहे. तिथं फारशा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्याची प्रतिक्रिया या मतदानात उमटलेली नाही असा त्याचा अर्थ काढावा लागेल.\"\n\nमहाराष्ट्राच्या आकडेवारीबद्दल बोलताना ते म्हणाले, \"गेल्या वेळेपेक्षा विदर्भ आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Exit Poll: नरेंद्र मोदींच्या NDAला मिळू शकतं बहुमत, एक्झिट पोल्सचा अंदाज\\nसारांश: देशातल्या सर्व महत्त्वाच्या संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत. त्यानुसार जवळपास सर्वच संस्थांनी भाजपप्रणित NDAची सरशी होईल असं भाकित वर्तवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2014 मध्ये मात्र भाजपला 282 जागा मिळाल्या होत्या आणि NDAला 336 जागा मिळल्या होत्या. यावेळी NDAला तेवढ्या जागा मिळू शकतील, असा अंदाज फक्त अॅक्सिस या संस्थेने इंडिया टुडेसाठी केलेल्या सर्व्हेत व्यक्त केला आहे. NDAला 339-365 जागा मिळू शकतील, असा अंदाज अॅक्सिसने व्यक्त केला आहे. \n\nन्यूज एक्स आणि एबीपीनं त्यांच्या सर्व्हेत NDAला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं भाकित वर्तवलं आहे. न्यूज एक्सनं एनडीएला 242 जागा मिळतील असं म्हटलं आहे. तर एबीपीनं 267 जागा NDAला मिळतील असं भाकित वर्तवलं आहे. या दोन्ही वृ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: FIFA 2018 : कोण जिंकणार फुटबॉल वर्ल्ड कप?\\nसारांश: वर्ल्डकप जिंकण्यासाठी नक्की काय करावं 32 संघांनी. जिंकण्यासाठी काही विशिष्ट फॉर्म्युला आहे का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"32 देश, एकच विजेता\n\n210 देश वर्ल्डकपमध्ये स्थान मिळावं यासाठी प्रयत्नशील असतात. यातून केवळ 32 देशांना प्रत्यक्ष विश्वचषकात खेळण्याची संधी मिळते. या 32 संघांपैकी कोणता संघ जिंकणार हे तुम्ही सांगू शकता का? ट्रेंड्स, आकडेवारी आणि पॅटर्न्स यांचा अभ्यास करून बीबीसी स्पोर्ट्सनं विजेता कोण हा निष्कर्ष काढला आहे. विजेता होण्यासाठी त्या संघानं काय करायला हवं\n\nविश्वचषकात सहभागी होणारे 32 संघ\n\nमानांकन मिळवा, कप जिंका \n\n1998 पासून वर्ल्डकपची व्याप्ती वाढली आणि 32 संघ सहभागी होऊ लागले. तेव्हापासून विजेत्या स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: FIFA World CUP 2018 : मैदानावर आणि मैदानाबाहेर उद्भवले हे वाद\\nसारांश: FIFA World CUP 2018 निमित्तानं तुम्ही रात्री जागून काढल्या असतील. स्पर्धेच्या आधी विजयाचे दावेदार असणाऱ्या संघांचं स्पर्धेतून बाहेर पडणं आणि क्रोएशिया सारख्या छोट्या देशानं अंतिम फेरीत पोहोचणं हे जसं लक्षवेधी ठरलं तसंच या स्पर्धेत मैदानात आणि मैदानाबाहेर झालेले वादही गाजले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोलंबियन पत्रकार ज्युलियथ गोन्झालेझ यांच्या विनयभंगाचा प्रकार घडला.\n\nयातील काही निवडक घटना आणि प्रसंग असे. \n\nVARचा वापर \n\nरशियातली ही स्पर्धा वैशिष्ट्यपूर्ण ठरली ती म्हणजे Video Assistant Referee (VAR)च्या वापरामुळे. \n\nरेफरीनं घेतलेल्या निर्णयांचं पुनरावलोकन करता यावं आणि मैदानावरील ज्या घटना नजरेतून सुटल्या आहेत, ते दाखवून देणं यासाठी VARचा वापर करण्यात आला. पण या नव्या तंत्रज्ञानानं बऱ्याच सामन्यांचे निकाल बदलून टाकले. यामुळे पेनल्टीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. \n\nकाही संघांनी दुर्लक्ष झालेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: FIFA World Cup2018 : फ्रान्सच्या प्रशिक्षकांचा अनोखा विक्रम\\nसारांश: फ्रान्सच्या टीमचे कोच डिडिए डेशॉम्प्स यांनी एक नवा विक्रम केलाय. पहिल्यांदा खेळाडू म्हणून आणि नंतर कोच म्हणून त्यांनी वर्ल्डकपवर नाव कोरलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डिडिए डेशॉम्प्स\n\nडेशॉम्प्स यांनी 20 वर्षांआधी पॅरिस येथे कर्णधार म्हणून वर्ल्ड कप म्हणून पटकावण्याचा मान मिळाला होता. काल रविवारी जेव्हा अंतिम सामन्यात फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवलं तेव्हा प्रशिक्षकाच्या रुपात त्यांना पुन्हा हा बहुमान मिळाला.\n\nफ्रान्सच्या फुटबॉल टीमचे प्रशिक्षक डिडिए डेशाँप्स हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून वर्ल्ड कप जिंकणाऱ्या संघाचा भाग असणारी तिसरी व्यक्ती आहे.\n\n49 वर्षीय डेशाँप्स यांचा ब्राझील चे मारियो जगालो आणि जर्मनीचे फ्रान्झ बेकेनबावर यांच्या क्लबमध्ये समावेश झाला आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Forbes India: भारतातील फोर्ब्स 100 सेलिब्रिटींच्या यादीत अजय-अतुल यांचा समावेश\\nसारांश: फोर्ब्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या 'Celebrity 100' यादीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीनं सलमान खानला मागे टाकत पहिलं स्थान पटकावलं आहे. अक्षय कुमार दुसऱ्या स्थानावर आल्यामुळे या यादीमध्ये सलमान खान आता तिसऱ्या क्रमांकावर आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संगीतकार अजय अतुल यांचा भारतातल्या 100 सेलिब्रिटींच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत ते 22 व्या क्रमांकावर आहेत. शंकर एहसान लॉय, शाहिद कपूर, करण जोहर, यांना मागे टाकून ते 22 व्या क्रमांकावर झळकले आहेत. माधुरी दिक्षीतचाही समावेश या यादीत आहे. तिचा 57 वा क्रमांक आहे. \n\nधडक, सुपर 30, पानिपत आणि आगामी 'तान्हाजी' या हिंदी चित्रपटांना संगीत देऊन अजय अतुल या जोडीने बॉलिवुडमध्ये हे वर्ष गाजवलं. या फोर्ब्सनं सांगितल्यानुसार त्यांची या वर्षीची कमाई 78 कोटी रुपये इतकी आहे. \n\nविराट कोहली\n\nवार्षिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Freedom trashcan: सोशल मीडिया\\nसारांश: जगभरातली निम्मी लोकसंख्या सोशल मीडियावर आहे. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, वेइबो, वीचॅट, काकाओ स्टोरी, अशा विविध प्लॅटफॉर्म्सद्वारे जगभरातले नागरिक एकत्र आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पश्चिम तसंच उत्तर युरोपात दहा पैकी नऊ जण कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहेत. मित्रमंडळी तसंच सेलेब्रिटींच्या आयुष्याशी आपली तुलना करत राहणं तरुण वर्गाला त्रास देत राहतं. \n\nसोशल मीडियावर पडीक असणारी माणसं खूप चटकन मानसिक विकारांनी ग्रस्त होतात, असं संशोधनाद्वारे स्पष्ट झालं आहे. \n\nसोशल मीडियामुळे आपण कसे दिसतो ही खूपच महत्त्वाची गोष्ट झाल्याचं तरुण मुली सांगतात. 7 ते 10 वयोगटातल्या मुली ऑनलाइन असताना आपण कसे दिसतो, याच चिंतेत असल्याचं 'गर्ल गाइडिंग' सर्वेक्षणात उघड झालं आहे. 25 टक्क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: G7 : रशिया प्रेमामुळे डोनाल्ड ट्रंप पडले एकटे\\nसारांश: बहुचर्चित G7 बैठकीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप व्यापार आणि रशियाच्या मुद्यावरून एकटे पडल्याचं चित्र आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nG7 देशांमध्ये रशियाचा समावेश करण्यात यावा, अशी आश्चर्यकारक मागणी ट्रंप यांनी केली. क्रीमियावर कब्जा केल्याप्रकरणी रशियाची G7मधून हकालपट्टी करण्यात आली होती. \n\nबैठकीला उपस्थित युरोपियन युनियन अंतर्गत देशांचा रशियाच्या समावेशाला विरोध असल्याचं जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल यांनी सांगितलं. \n\nट्रंप प्रशासनाने लादलेले व्यापारी निर्बंध शुक्रवारी बैठकीत चर्चेत राहिले. ट्रंप यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन यांची भेट घेतली. व्यापारी निर्बंधासंदर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GDP : नरेंद्र मोदी सरकार विकास दराच्या परीक्षेत पास की नापास?\\nसारांश: 2020-21 आर्थिक वर्षासाठीचा भारताचा जीडीपी विकास दर उणे 7.3% इतका होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत आकुंचित झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशाचं अर्थचक्र\n\nमागच्या 70 वर्षांतील हा नीचांक आहे. पण, हे आकडे आपल्या अर्थव्यवस्थेबद्दल नेमकं काय सांगतात? महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये देशाची कामगिरी कशी होती? आणि भारताच्या तुलनेत बाकीच्या देशांची कामगिरी कशी होती?\n\nया आठवड्यात योगायोगाने दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. 30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाची दोन वर्षं 30 मे 2021ला पूर्ण केली. आणि सत्तेतला त्यांचा एकूण कालावधी झाला सात वर्षं तर 31 मे ला म्हणजे काल देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दरही जा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: GDP : भारतीय अर्थव्यवस्था का येत नाहीये रुळावर?\\nसारांश: कोव्हिड-19 स्वरुपात देवाचा प्रकोपामुळे (ACT OF GOD) अर्थव्यवस्थेवर परिणाम झाल्याचं विधान नुकतंच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं. याचा फटका या आर्थिक वर्षाला बसत असल्याचंही त्या म्हणाल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जीएसटी काऊंसिलच्या बैठकीनंतर मीडियाशी बोलताना अर्थमंत्र्यांनी हे विधान केलं.\n\nसोमवारी (31 ऑगस्ट) सरकार चालू आर्थिक वर्षासाठी एप्रिल ते जून या तिमाहीचे जीडीपीचे आकडे जाहीर झाले आहेत.\n\nया तिमाहीसाठी भारताचा जीडीपीचा दर -23.9 टक्के असल्याचं स्पष्ट झालं. या काळात भारतात लॉकडाऊन सुरू होता.\n\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या वक्तव्यावर माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी ट्विट करून निशाणा साधाला आहे. \n\nट्विटमध्ये ते म्हणतात, \"जर हा साथीचा रोग देवाचा प्रकोप आहे तर मग याआधी 2"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: HSC बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचे वर्षा गायकवाड यांचे संकेत\\nसारांश: सीबीएसई बोर्डाची बारावीची परीक्षा रद्द केल्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर राज्य सरकारने या निर्णयाचं स्वागत केलं आहे. राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणचे एचएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊ, असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्य सरकारची प्राथमिकता ही विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि आरोग्य असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nत्या म्हणाल्या, \"सीबीएसई बोर्डाने बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्याचं आम्ही स्वागत करतो. बारावीचं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आम्ही परीक्षा न घेता समांतर पर्याय देण्याची विनंती केली होती. आम्ही यासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेऊ.\" \n\nसीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द झाल्याने एचएससी बोर्डाच्या परीक्षाही रद्द होण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: HSC, CBSE Board Exam: बारावीच्या परीक्षेसाठी सीबीएसईचे दोन पर्याय कोणते?\\nसारांश: \"दहावीची परीक्षा कोरोनाचा धोका लक्षात घेता रद्द करण्यात आली होती. ही बाजू मुंबई उच्च न्यायालयात मांडू,\" असं शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ असंही वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं.\n\nआज (23 मे) देशातील शिक्षणासंदर्भात परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून बैठक घेण्यात आली. या बैठकीसाठी विविध राज्यातील शिक्षणमंत्री सहभागी झाले. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, महिला व बाल कल्याणमंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. \n\nया बैठकीत सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षेसाठी दोन पर्याय सुचवले आहेत. या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Hafiz Saeed : पाकिस्तानी कोर्टानं हाफिझ सईदला सुनावली साडे 5 वर्षांची शिक्षा\\nसारांश: जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिझ सईदला पाकिस्तानी न्यायालयानं साडे 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. कट्टरतावादी संघटनांना पैसा पुरविण्याच्या आरोपावरून हाफिझ सईदला ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2 वेगवेगळ्या खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.   \n\nलाहोरमधील दहशतवादविरोधी विशेष पथकानं लाहोर आणि गुजरांवाला इथे दाखल करण्यात आलेल्या खटल्यांसाठी हाफिझ सईदला साडेपाच वर्षांची शिक्षा आणि 15 हजार रुपये दंड ठोठावला आहे. \n\nहाफिझ सईद हा 2008 च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड होता असा दावा अमेरिका आणि भारताने केला आहे. सईद पाकिस्तानातील एक कट्टरवादी म्हणून ओळखला जातो. त्याच्या जमात-उद-दावाचा संघटनेवर बंदी घालण्यात आली होती. \n\nपाकिस्तानमधील इम्रान खान सरकारनं जमात-उद-दावावर केवळ बंदीच घातली नाह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Howdy Modi: नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रंप यांच्याबरोबर ह्युस्टनमध्ये: 'सर्व छान चाललं आहे'\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अमेरिकेच्या ह्यूस्टन येथील NRG स्टेडियममध्ये 'Howdy, Modi' कार्यक्रमात जोरदार स्वागत झालं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण सुरू करताना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेत एकमेकांना मित्रत्वाने अभिवादन करण्यासाठी हाऊडी (Howdy) हा शब्द वापरला जातो. अमेरिकतील हजारों लोक या कार्यक्रमाला आले असून हा कार्यक्रम तिथल्या भारतीयांसाठीसुद्धा महत्त्वाचा आहे. \n\nह्यूस्टनमध्ये तब्बल 5,000 कार्यकर्त्यांनी NRG एरिनाची सजावट केली होती. तिथं राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांमध्ये मोदी यांच्या भेटीविषयी प्रचंड उत्साहाचं वातावरण होतं.\n\nसुरुवातीला साधारण दोन तास संगीताचे विविध कार्यक्रम झाले. त्यानंतर पंतप्रधान मोदी दाखल झाले आणि काही वेळाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही NRG एरिना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IAF : पाकिस्तानी लष्कर म्हणतं प्रत्युत्तराची वेळ आणि जागा आम्ही ठरवू\\nसारांश: पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतानं केलेले दावे खोडून काढले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, \"आम्ही याचं प्रत्युत्तर देऊ, आमचं प्रत्युत्तर वेगळं असेल, त्याची वेळ आणि जागा आम्ही ठरवू. तुम्हाला काय करायचं होतं ते तुम्ही केलं आहे आता आमची पाळी आहे.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"भारतानं जाणूनबुजून सामान्य लोकांवर हल्ला केला जेणेकरून त्यांना हा दशतवाद्यांवर केलेला हल्ला आहे असं दाखवता येईल आणि त्याचा निवडणुकीत फायदा घेता येईल,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"भारतानं 4 बाँब टाकले, पण इथं काहीचं झालं नाही, 350 दशतवादी मारल्याचा भारताच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IAF AN-32: भारतीय वायुसेनेचं शक्तिशाली मालवाहू विमान कुठे बेपत्ता झालं?\\nसारांश: सोमवार 3 जून रोजी दुपारी 12.27 ची वेळ. आसाममधल्या जोरहाट विमानतळावरून भारतीय वायुदलाच्या AN-32 मालवाहू विमानाने झेप घेतली. पण दुपारी 1 वाजता विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला आणि तेव्हापासून या विमानाचा आणि त्यात असलेल्या हवाई दलाच्या 13 कर्मचाऱ्यांचा कुणालाच पत्ता नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोदेखील जोरहाट आणि अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या भागात बेपत्ता झालेल्या विमानाचा शोध घेते आहे. त्याशिवाय सुखोई 30 MKI, MI17, चिता आणि अत्याधुनिक हेलिकॉप्टर, तसंच C130J सारखी लढाऊ विमानं आणि AN32चं एक मोठं पथक शोधमोहिमेच्या कामी लागलेत.\n\nएवढी सगळी यंत्रणी कामाला लागली असूनही सहा दिवस उलटून गेल्यामुळे हा शोध आता आशा आणि भीती यादरम्यान हिंदोळे घेतोय. आता तर वायुदलाने या विमानाची खात्रीलायक माहिती पुरवणाऱ्याला 5 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं आहे. \n\nशोधमोहिमेच्या सुरुवा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IAF: पाकिस्तानमध्ये झालेली बालाकोटची संपूर्ण कारवाई समजून घ्या 11 मुद्द्यांमध्ये\\nसारांश: पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये जाऊन जी कारवाई झाली, ती 11 मुद्द्यांमध्ये थोडक्यात समजून घ्या. पाहूया काय झालं दिवसभरात:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. काय झालं?\n\nभारतीय वायुदलाने पाकिस्तानमधल्या बालाकोट इथे 26 फेब्रुवारीच्या पहाटे हवाई हल्ला केला. या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा कँप आम्ही नष्ट केला, असं भारताचे परराष्ट्र सचिव वियज गोखले यांनी सांगितलं. या हल्ल्यात 'अनेक अतिरेकी मारले गेले' असंही ते म्हणाले. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nपाकिस्तानने हल्ला झाल्याचं मान्य केलं, पण तिथे जैशचा तळ नव्हता असा दावा केला आहे. तिथे कुणीही मारलं गेलं नाही, फक्त भारताने स्फोटकं टाकून झाडांची नासधूस केली, असं पाकिस्तानी लष्कराने म्हटलं आहे.\n\nसविस्तर बातमी इथे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IITची परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात अडचण काय?\\nसारांश: पुढच्या वर्षीपासून IIT JEE Mains परीक्षा दरवर्षी दोनदा घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे या परीक्षेचं आयोजन करण्यात येईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर\n\nकेंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. दोनदा परीक्षा होणार असल्याने विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होईल. \n\nआतापर्यंतच्या संरचनेप्रमाणे विद्यार्थी तीन वर्षात तीन वेळा मेन्सची परीक्षा देऊ शकत होते. दोनवेळा JEE advance परीक्षा देऊ शकतात. पुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना सहा वेळा परीक्षा देण्याची संधी मिळू शकते. \n\nपुढील वर्षापासून विद्यार्थ्यांना परीक्षेची पहिली संधी ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: INDvsENG: भारतानं दुसऱ्याच दिवशी संपवली कसोटी, इंग्लंडवर 10 विकेट्स राखून मिळवला विजय\\nसारांश: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत भारताने एक मोठा विजय मिळवला आहे. कसोटी सामन्याच्या दुसऱ्याच दिवशी भारताने इंग्लंडला 10 विकेट्स राखून पराभूत केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात भारताला जिंकण्यासाठी 49 धावांचे लक्ष्य मिळाले होते. भारताने एकही विकेट न गमावता 8 व्या षटकात कसोटी संपवली. दुसऱ्या डावात रोहित शर्माने 25 आणि शुभनन गिलने 15 धावा केल्या.\n\nपहिल्या डावात काय झालं?\n\nपहिल्या डावात इंग्लंडला 112 धावांत गुंडाळल्यानंतर भारताने या सामन्यात 3 बाद 99 पर्यंत मजल मारली. सध्या भारत इंग्लंडपेक्षा 13 धावांनी मागे आहे. \n\nपहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताचा सलामीवीर रोहित शर्मा 57 तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे एका धावावर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2019 - RCB v DC: विराट कोहली बेंगळुरूच्या सलग सहा पराभवांमुळे टीकेचं लक्ष्य\\nसारांश: IPL 2019मध्ये पराभवाची मालिका सुरूच राहिल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीवर टीका होऊ लागली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विराट कोहली बेंगळुरू संघाचा कर्णधार आहे.\n\nइंग्लंडमध्ये होणारा एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकप अवघ्या काही महिन्यांवर आला आहे. यंदा भारताचं नेतृत्व विराट कोहली करणार आहे. मात्र वर्ल्डकपपूर्वी सुरू असलेल्या IPL स्पर्धेत कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला सलग सहा सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. सलग सहा पराभवांमुळे बेंगळुरू संघाला बाद फेरीत प्रवेश मिळणं अवघड आहे. \n\nया पार्श्वभूमीवर कोहलीच्या नेतृत्वावर टीका होऊ लागली आहे. कोहली सलग 12 वर्षं बेंगळुरूचा संघाचा भाग आहे. अकरा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2019 - RR v SRH: राजस्थान रॉयल्सचा सनरायझर्स हैदराबादवर विजय, धोनीची चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफमध्ये\\nसारांश: दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादवर 7 विकेट्सनी विजय मिळवला. हैदराबादचा पराभव झाल्याने चेन्नई सुपर किंग्सने औपचारिकरीत्या प्लेऑफ अर्थात बाद फेरीत प्रवेश केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सचा प्लेऑफ प्रवेश पक्का झाला आहे.\n\nचेन्नई गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यांचा बाद फेरीतला प्रवेश बऱ्यापैकी पक्का होता. मात्र प्रत्येक मॅचगणिक बदलत्या समीकरणांमुळे औपचारिकदृष्ट्या चेन्नईचा संघ बाद फेरीत पोहोचला नव्हता.\n\nहैदराबादचा पराभव होताच चेन्नईचं बाद फेरीतलं स्थान पक्कं झालं आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व हंगामांमध्ये चेन्नईने प्लेऑफ गाठण्याची परंपरा कायम राखली. मधली दोन वर्षं संघावर बंदी आली होती, तीच अपवाद.\n\nराजस्थान आणि हैदराबाद दोन्ही संघांचे महत्त्व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: शिखर धवनचा सलग दोन शतकांचा विक्रम\\nसारांश: सलामीवीर शिखर धवनने आयपीएल स्पर्धेत सलग दोन मॅचमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम केला. दिल्ली कॅपिटल्ससाठी किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना धवनने दुसऱ्या शतकाची नोंद केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिखर धवन\n\nअर्शदीप सिंगच्या बॉलिंगवर दोन रन्स घेत दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. \n\nधवनने 20 ओव्हर बॅटिंग करताना 61 बॉलमध्ये 12 चौकार आणि 3 षटकारांसह 106 रन्सची खेळी केली. \n\nकाही दिवसांपूर्वी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध धावांचा पाठलाग करताना धवनने 58 बॉलमध्ये 14 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 101 रन्सची खेळी केली होती. \n\nटीम इंडियाचा ओपनर असलेल्या शिखरने आयपीएलचे सर्व हंगाम खेळले आहेत. इतके हंगाम खेळूनही धवनच्या नावावर आयपीएलमध्ये शतक नव्हतं. मात्र यंदा धवनने ही कसर भरून काढली. \n\nशिखरने आयपीएल स्पर्धेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: सुपर ओव्हरच्या थरारात बेंगळुरूची मुंबईवर मात\\nसारांश: सुपर ओव्हरच्या थरारात बेंगळुरूने मुंबईवर मात करत सनसनाटी विजयाची नोंद केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इशान किशन\n\nबेंगळुरूने पहिल्यांदा बॅटिंग करताना 201 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना इशान किशन आणि कायरेन पोलार्ड यांनी धुवांधार बॅटिंग करत मॅच जिंकून देण्याचा प्रयत्न केला. मात्र शेवटच्या बॉलवर 5 रन्स हव्या असताना पोलार्डने चौकार लगावला आणि मॅच टाय झाली.\n\nमुंबईने सुपर ओव्हरमध्ये 7 रन्स केल्या. नवदीप सैनीने ही ओव्हर टाकली. बेंगळुरूकडून विराट कोहली आणि एबी डीव्हिलियर्स जोडीने हे आव्हान पेललं. \n\nप्रचंड लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव यांना झ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IPL 2020: स्टॉइनस-रबाडाचा बंगळुरूला हिसका\\nसारांश: मार्कस स्टॉइनसची बेभान फटकेबाजी आणि कागिसो रबाडासह सगळ्याच बॉलर्सनी केलेली शिस्तबद्ध बॉलिंग यांच्या बळावर दिल्लीने बंगळुरूला 59 रन्सनी नमवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मार्कस स्टॉइनस आणि शिमोरन हेटमायर\n\nपृथ्वी शॉ आणि शिखर धवन जोडीने 6.4 ओव्हर्समध्ये 68 रन्सची सलामी दिली. मात्र नंतर दोघेही थोड्या अंतरात आऊट झाले. \n\nपृथ्वीने 23 बॉलमध्ये 5 चौकार आणि 2 षटकारांसह 42 रन्सची खेळी केली. शिखरने 28 बॉलमध्ये 32 रन्स केल्या. मोईन अलीच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याचा श्रेयस अय्यरचा प्रयत्न देवदत्त पड्डीकलच्या अफलातून कॅचमुळे संपुष्टात आला. \n\nऋषभ पंत आणि मार्कस स्टॉइनस जोडीने चौथ्या विकेटसाठी 46 बॉलमध्ये 89 रन्सची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ऋषभ 25 बॉलमध्ये 37 रन्सची खेळी केली."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ISIला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली HALच्या कर्मचाऱ्याला नाशिकमधून अटक\\nसारांश: पाकिस्तानच्या ISI या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरविणाच्या आरोपाखाली हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या (HAL) एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुखोई लढाऊ विमानाचा प्रातिनिधिक फोटो\n\nदहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) अधिकारी विनोद राठोड यांनी याबाबत प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे. \n\nनाशिकच्या ओझरमध्ये HALचा विमाने बनवण्याचा कारखाना आहे. याठिकाणचा एक कर्मचारी परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीची विमानं आणि HAL कारखान्याबाबत संवेदनशील माहिती पुरवत आहे, अशी माहिती ATSच्या नाशिक युनिटला मिळाली. या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक ATSने ही कारवाई केल्याचं सागण्यात आलं आहे.\n\n\" अटक केलेला कर्मचारी या कारखान्यात सिनिअर सुपरवायझर म्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Ind Vs Aus Test : ऋषभ पंतमुळे मला हेडिंग्लेमधील बेन स्टोक्सची खेळी आठवली - ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक\\nसारांश: ऋषभ पंतच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ब्रिस्बेन टेस्टमध्ये ऑस्ट्रेवियावर तीन विकेट्सनी ऐतिहासिक विजय मिळवला. ऋषभ पंतने नाबाद 89 करत टीम इंडियाला खळबळजनक विजय मिळवून दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऋषभ पंत\n\nटीम इंडियाच्या या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी बीबीसीच्या '5 लाईव्ह स्पोर्ट्स एक्स्ट्रा'शी बातचीत केली. त्यावेळी ते म्हणाले, \"मी निराश झालोय, पण कसोटी क्रिकेट जिवंत आहे आणि चांगली आहे.\"\n\nयावेळी जस्टिन लँगर यांनी ऋषभ पंतच्या धडाकेबाजी खेळीचं कौतुकही केलं. ते म्हणाले, \"पंतच्या खेळीने मला हेडिंग्ले येथील बेन स्टोक्सच्या खेळीची आठवण झाली.\"\n\n2019 साली झालेल्या अॅशेस इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत इंग्लंडच्या बेन स्टोक्स याने ऑस्ट्रेलियाचा डाव पलटवला होता. त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Ind Vs Aus Test : शुभमन गिल, मोहम्मद सिराजचं कसोटी पदार्पण, भारताने ऑस्ट्रेलियाला 195 वर रोखलं\\nसारांश: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसरा सामना मेलबर्न येथे सुरू आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामन्याचा आज पहिला दिवस आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. भारतीय गोलंदाजांनी सुरेख मारा करत ऑस्ट्रेलियाला 195 धावांवर रोखण्यात यश मिळवलं. \n\nया सामन्यात भारताकडून सलामीवीर शुभमन गिल, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांनी पदार्पण केलं.\n\nमोहम्मद सिराजविषयी तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून वाचू शकता. - मोहम्मद सिराज: वडिलांचं स्वप्न प्रत्यक्षात साकारणारा धैर्यवान मुलगा\n\nकोण आहे शुभमन गिल?\n\nप्रतिभेला अविरत मेहनतीची जोड दिली तर काय होऊ शकतं याचा वस्तुपाठ शुभमन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Ind vs NZ: शिवम दुबेला वारंवार का संधी दिली जातेय?\\nसारांश: वर्ष 2018. IPLच्या 12व्या सीझनच्या लिलावादरम्यान रॉयल चॅलेंजर्सने मुंबईच्या एका तरुण खेळाडूला पाच कोटी रुपयांना घेतलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खरंतर या खेळाडूची बेस प्राईझ होती 20 लाख रुपये. मध्यम गती गोलंदाज आणि डावखुरा फलंदाज असणाऱ्या शिवमने लिलावाच्या आदल्याच दिवशी बडोद्याविरुद्धच्या रणजी मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार मारले होते. \n\nया एका ओव्हरने शिवम चर्चेत आला. तेव्हा 25 वर्षांच्या या खेळाडूने लाँग-ऑन आणि मिडविकेटवरून चेंडू सीमेपार भिरकावला होता. \n\nत्यानंतर दोन वर्षांनी आता पुन्हा शिवम दुबे एकाच ओव्हरमधल्या चौकार-षटकारांमुळे चर्चेत आहे. पण यावेळी त्याने हे शॉट्स टोलावले नाहीत तर त्याच्या बॉलिंगवर टोलेबाजी करण्यात आली. \n\nमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IndvsEng: 5 विकेट्स घेणाऱ्या अक्षर पटेल बद्दल तुम्हाला माहिती आहे का?\\nसारांश: भारतासाठी टेस्ट खेळणारा अक्षर पटेल 302वा क्रिकेटपटू ठरला आहे. अक्षरने सलग दोन टेस्ट मध्ये डावात पाच विकेट्स घेण्याची करामत केली आहे. चेन्नईत पदार्पणात पाच विकेट्स घेतल्या होत्या आता अहमदाबादमध्ये घरच्या मैदानावर खेळताना पुन्हा पाच विकेट्स घेतल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अक्षर पटेल\n\n'लाईक अ लाईक रिप्लेसमेंट' ही संकल्पना क्रिकेटविश्वात प्रसिद्ध आहे. समान गुणकौशल्यं असणाऱ्या एका खेळाडूने दुसऱ्या खेळाडूची जागा घेणे. दुखापत किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव एखाद्या क्रिकेटपटूला खेळता येऊ शकत नसेल तर तो ज्याकरता ओळखला जातो तशी कौशल्यं असणाऱ्या खेळाडूला प्राधान्य मिळतं. जेणेकरून संघाचं संतुलन आणि समीकरण बदलावं लागत नाही. \n\nरवींद्र जडेजा स्थानिक क्रिकेटमध्ये सौराष्ट्रसाठी खेळतो. अक्षर पटेल गुजरातसाठी खेळतो. अक्षर पटेलची कारकीर्दीत सदैव जडेजाचा लाईक अ लाईक रिप्लेसमेंट म्हण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: IndvsEng: इंग्लंडची चेन्नई एक्स्प्रेस; भारतीय संघावर 227 धावांनी विजय\\nसारांश: कर्णधार जो रूट आणि दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर इंग्लंडने चेन्नई टेस्टमध्ये भारतीय संघावर 227 रन्सने विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जॅक लिच\n\nविदेशी भूमीवर इंग्लंडचा हा सलग सहावा विजय आहे. इंग्लंडने गेल्या आठवड्यात श्रीलंकेवर 2-0 असा विजय मिळवला होता. \n\nऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी टेस्ट सीरिजमध्ये 2-1 असं नमवून भारतीय संघाने काही आठवड्यांपूर्वी ऐतिहासिक कामगिरी केली होती. मात्र घरच्या मैदानावर इंग्लंडसमोर त्यांनी शरणागती पत्करली. \n\nपाचव्या दिवशी 39\/1 वरून पुढे खेळणाऱ्या भारतीय संघासमोर 420 रन्सचं लक्ष्य होतं. मात्र जेम्स अँडरसन आणि जॅक लिच यांच्या भेदक माऱ्यासमोर एकापाठोपाठ एक भारतीय बॅट्समन बाद होत गेले. कर्णधार विराट कोहली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Iran Plane Crash: इराणचे नेते अयातुल्लाह अली खामेनी आज का करत आहेत नमाजाचं नेतृत्व?\\nसारांश: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी हे आज देशाची राजधानी तेहरानमध्ये होणाऱ्या शुक्रवारच्या नमाजचं नेतृत्त्वं करत आहेत. गेल्या आठ वर्षांत त्यांनी नमाजाचं नेतृत्त्वं करण्याची ही पहिलीच वेळ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनी\n\nइराणच्या लष्कराने गेल्या आठवड्यामध्ये युक्रेनचं एक प्रवासी विमान पाडलं होतं. त्यानंतर देशामध्ये निदर्शनं होत आहेत. याशिवाय अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांमुळे इराणच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झालाय आणि इराणचं नेतृत्त्वं दडपणाखाली आहे. \n\nबुधवारी इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांनी देशाला राष्ट्रीय एकात्मतेचं आवाहन केलं. यासोबतच विमान नेमकं कसं पाडलं, याचे तपशील देण्याचे आदेश रुहानी यांनी लष्कराला दिले आहेत.\n\nइराण सरकार आणि लष्करामध्ये असा संघर्ष एरव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: JNU हिंसाचार: तरुणाईचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे?\\nसारांश: दर्जेदार शिक्षणाचं आणि संशोधनाचं अव्वल केंद्र असल्याने जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची भारतातल्या सर्वोत्तम विद्यापीठांमध्ये नोंद होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथून शिकलेले विद्यार्थी पुढे चालून जागतिक दर्जाचे अर्थतज्ज्ञ झालेत, नोबेल पुरस्कार जिंकलेत, लिबिया आणि नेपाळचे पंतप्रधान झालेत. आजच्या राजकारणात सक्रिय अनेक नेते मंडळी, प्रशासकीय अधिकारी, कलाकार तसंच संशोधन क्षेत्रात कार्यरत जाणकारांचा समावेश आहे. \n\nमात्र JNUची ही प्रतिमा मास्कधारी काठ्या, सळ्या आणि दंडुकाधारींना रोखू शकली नाही. रविवारी संध्याकाळी आणि रात्री मास्क परिधान करून आलेल्या शस्त्रधारी गुंडांनी JNU परिसरात धुमाकूळ घातला. त्यांनी विद्यार्थ्यांवर, शिक्षकांवर हल्ला केला तसंच मालमत्तेचं तो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: LPG गॅस सिलेंडर बुक करण्याची प्रक्रिया अशी बदलली, 'हे' आहेत नवीन नियम\\nसारांश: तुमच्या घरीसुद्धा गॅस सिलेंडर येत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी नक्कीच कामाची आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"असं कधी झालं आहे का तुम्ही बुक केलेलं सिलेंडर दुसऱ्याच कुणाच्या घरी डिलिव्हर झालं? किंवा तुम्ही ऑनलाईन भरणा केला आहे, मात्र तुम्हाला सिलेंडर वेळेत कधी मिळत नाही? अशाच काही समस्यांचं समाधान शोधण्याचा प्रयत्न सध्या देशातल्या इंधन कंपन्या करत आहेत.\n\nआजवर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरसाठी जशी बुकिंग करत होता, यापुढेही त्याच पद्धतीने फोनवरूनच बुकिंग करावं लागणार आहे. मात्र आता ही पद्धत सुरक्षित करण्यासाठी नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. \n\n1 नोव्हेंबरपासून तुम्ही फोनवरून गॅस बुकिंग केल्यानंतर तुम्हाला एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Leadership skills: लायकी नसलेले अनेक लोक एवढे मोठे नेते कसे काय बनतात?\\nसारांश: \"राजकारण असो किंवा उद्योग-व्यवसाय, आपण जेव्हा नेत्याविषयी बोलतो तेव्हा त्याच्या पात्रतेकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही जेवढं दिलं गेलं पाहिजे,\" असं मत आहे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. टॉमस कॅमोरो-प्रेमुझिक यांचं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी 'Why do so many incompetent men become leaders?' हे पुस्तक लिहिलं आहे.\n\nएक समाज म्हणून पुरुषातील अक्षमता किंवा अपात्रता आपल्याला इतक्या आवडतात की त्यासाठी आपण त्यांचा सन्मान करतो आणि महिलांना नेतृत्वाची धुरा सांभाळण्याची संधी डावलण्यामागे हे एक कारण असू शकतं, अशी मांडणी ते या पुस्तकात करतात.\n\nअक्षमता का ठरते वरचढ?\n\nराजकारण किंवा व्यवसायात नेता निवडताना आपल्यावर बरीच मोठी जबाबदारी असते. मात्र तरीही निवड करताना ती व्यक्ती \"आपल्यासाठी, आपल्या संस्थेसाठी किंवा ज्या देशाची धुरा आपण त्यांच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Man vs Wild: नरेंद्र मोदी यांना जंगलातील थरार अनुभवायला लावणारा बेअर ग्रिल्स कोण?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि Man vs Wild हा शो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे. डिस्कव्हरी चॅनेलच्या या कार्यक्रमाचा टीझर सोमवारी (30 जुलै) ट्वीटरवर रिलीज झाला आणि पंतप्रधान मोदींचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी Man vs. Wild मध्ये बेअर ग्रिल्ससोबत जंगलातील काही थरारक अनुभव घेताना दिसतील. \n\nMan vs Wild मध्ये यापूर्वीही बेअर ग्रिल्ससोबत अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचंही नाव या यादीत आहे.\n\nज्याच्यासोबत अनेक सेलिब्रिटी धोका पत्करून जंगलात, दऱ्याखोऱ्यात भटकतात तो बेअर ग्रिल्स नेमका आहे तरी कोण? \n\nवडिलांकड़ून साहसाचा वारसा \n\nबेअर ग्रिल्सचा जन्म 7 जून 1974 साली लंडनमध्ये झाला. बेअर ग्रिल्सच्या अधिकृत वेबसाईटवरच ही माहिती दिली आहे. \n\nबेअर ग्रिल्सचे वडी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Mi CC9 Pro Premium: शाओमीच्या नवीन स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा\\nसारांश: शाओमी या आघाडीच्या चिनी मोबाइल कंपनीनं तब्बल 108 मेगापिक्सल कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन बाजारात आणलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सध्या Mi CC9 Pro Premium फोन केवळ चिनी बाजारपेठांमध्ये उपलब्ध असेल, त्याची किंमत 2,799 युआन (28,277 रुपये, 400 डॉलर्स) इतकी आहे.\n\nया फोनमधला हाय रेझोल्युशनचा सेन्सर सॅमसंगने तयार केलाय, पण तो त्यांनी अद्याप स्वतःच्या उत्पादनांमध्येही वापरलेला नाही. \n\nया खास कॅमेऱ्यामुळे लोकांना \"अगदी बारीक डिटेलसह अत्यंत सुस्पष्ट फोटो\" काढता येतील, असं शाओमीने म्हटलंय.\n\nमात्र सुरुवातीला या फोनच्या झालेल्या एका चाचणीत असं लक्षात आलं की यापेक्षा कमी रेझोल्युशन असलेल्या कॅमेऱ्यांपेक्षा या कॅमेऱ्याने काढलेल्या फोटो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Miss India 2018 अनुकृती वास : 'रूढी परंपरांच्या कैदेतून बाहेर पडा आणि यशस्वी व्हा'\\nसारांश: अनुकृती वास या तामिळनाडूच्या ब्युटीने आपल्या ब्रेनच्या जोरावर फेमिना मिस इंडिया 2018 स्पर्धेचा मुकुट पटकावला आहे. 29 स्पर्धकांना मागे टाकत अनुकृतीने हा मान पटकावला. हरियाणाची मीनाक्षी चौधरी प्रथम उपविजेती तर आंध्र प्रदेशची श्रेया राव दुसरी उपविजेती ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनुकृती वास\n\nमंगळवारी रात्री मुंबईत एका प्रतिष्ठित सोहळ्यात 'मिस वर्ल्ड 2017' मानुषी छिल्लरने अनुकृतीला 'मिस इंडिया'चा मुकुट घातला. मानुषी हिच्याशिवाय अभिनेत्री मलायका अरोरा, अभिनेता बॉबी देओल, कुणाल कपूर, फॅशन डिझायनर गौरव गुप्ता, क्रिकेटपटू के. एल. राहुल आणि इरफान पठाण तसंच पत्रकार फाये डिसूझा यांनी या स्पर्धेचं परीक्षण केलं.\n\nतर अभिनेत्री माधुरी दीक्षित, करीना कपूर, जॅकलिन फर्नांडिस यांच्या धमाकेदार डान्स परफॉ़र्मन्सनी या सोहळ्याची रंगत वाढवली. दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेता आयुषमान खुराना या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Miss Universe 2019: 'आज मी मिस युनिव्हर्स आहे, एकेकाळी माझ्यासारखी सावळी मुलगी सुंदरही मानली जात नव्हती'\\nसारांश: \"मी अशा जगात वाढले, जिथं माझ्यासारखं रूप असलेली, माझ्यासारखी त्वचा आणि केस असणारी स्त्री कधीच सुंदर मानली गेली नाही.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मला वाटतं, की आज ते सर्व संपलं आहे.\"\n\nयंदा 'मिस युनिव्हर्स' ठरलेली झोझिबिनी तुंसी हिने दिलेला हा संदेश आहे. झोझिबिनी ही मूळ दक्षिण आफ्रिकेची आहे. \n\nअमेरिकेतील अॅटलांटा प्रांतात गेल्या रविवारी (8 डिसेंबर) झालेल्या 'मिस युनिव्हर्स' सौंदर्य स्पर्धेत जगभरातील 90 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या. \n\nझोझोबिनीने अंतिम फेरीत पोर्टो रिकोची मॅडिसन अँडरसन आणि मेक्सिकोची सोफिया अॅरागॉन या दोघींना मागे टाकत 'मिस युनिव्हर्स'चा किताब पटकावला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचलेल्या सौंदर्यवतींना वातावरण बदल, आंदोलनं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: NOTA : मतदानात वापरल्या जाणाऱ्या 'नोटा' पर्यायाविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?\\nसारांश: लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी केली. 11 एप्रिलपासून ते 12 मेपर्यंत एकूण सात टप्प्यांमध्ये देशात मतदान होणार आहे. 23 मे रोजी निकाल जाहीर होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मतदान यंत्राच्या सर्वांत खाली नोटाचा पर्याय असतो.\n\nहे मतदान EVMद्वारे होणार आहे. EVMमध्ये यावेळी उमेदवाराचा फोटो देखील असणार आहे. जर यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. \n\nNOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं. \n\nपहिल्यांदा नोटाचा वापर 2013मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: NSSO - बेरोजगारी गेल्या 45 वर्षांत सर्वाधिक: 'त्या' बातमीवर सरकारची सारवासारव\\nसारांश: \"2017-18 या वर्षात बेरोजगारीचा दर 6.1 टक्क्यांवर होता आणि हा आकडा गेल्या 45 वर्षांतला सर्वाधिक आहे,\" हे सांगणारा राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाचा (NSSO) एक अहवाल बिझनेस स्टँडर्ड वृत्तपत्राने गुरुवारी प्रसिद्ध केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशात गेल्या चार दशकांतली सर्वाधिक बेरोजगारी आहे, असा एक अहवाल सांगतो.\n\nसरकारच्या भारतीय सांख्यीकी आयोगानं (NSC) या अहवालाला मंजुरी दिली होती. पण सरकारने हा अहवाल प्रसिद्ध करण्यास मनाई केल्यानं आयोगाच्या दोन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला, असं सांगितलं जात आहे. त्यानंतर हा अहवाल बिझनेस स्टँडर्डने लीक केला आहे.\n\nसरकारच्या नीती आयोगाने दिवसाअखेरीस एक पत्रकार परिषद घेऊन हा फुटलेला अहवाल फेटाळून लावला आहे. \n\nदरम्यान, नोटाबंदी आणि फसलेल्या आर्थिक धोरणांना या नीचांकी आकडेवारीसाठी जबाबदार धरण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Nirav Modi: 'जिथं एसटी पोहोचत नाही तिथं पोहोचून त्यानं आम्हाला फसवलं!'\\nसारांश: \"ज्या गावात आजवर सरकारची साधी एसटी आली नाही त्या गावात नीरव मोदी येऊन आम्हाला लूटून गेला. हक्काच्या जमिनी आम्ही कवडीमोल भावाने विकल्या. नीरव मोदींच्या गुंतवणूकदारांच्या भूलथापांना बळी पडल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोपटराव माने\n\nहे गाऱ्हाणं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील खंडाळा गावात राहणाऱ्या पोपटराव मानेंचं.\n\nआणि हे नीरव मोदी तेच हिरे व्यापारी आहेत, ज्यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेत जवळजवळ 13 हजार कोटींचा गैरव्यवहार करून देशाबाहेर पलायन करण्याचा आरोप आहे. हेच मोदी 'द टेलेग्राफ'ला लंडनमध्ये दिसले. त्यांनी त्याची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. \"तुमच्यावरील आरोपांसदर्भात तुम्ही काय म्हणाल? तुम्ही आजही दुसऱ्या एका नावाने हिरे व्यापार करत आहात का? तुम्ही इंग्लंडमध्ये कधीपर्यंत थांबणार आहात?\" अशा सर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Nobel Peace Prize 2018 : डेनिस मुकवेगे आणि नादिया मुराद यांना नोबेल शांतता पुरस्कार\\nसारांश: महिला हक्क आणि बलात्कार विरोधी कार्यकर्त्या नादिया मुराद आणि डेनिस मुकवेगे यांना नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डेनिस मॅक्वेग यांना आणि नादिया मुराद\n\nसंघर्षग्रस्त आणि युद्धग्रस्त भागात महिलांवर होणारे बलात्कार थांबावेत यासाठी या दोघांनी खूप प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांची दखल नोबेल समितीनं घेतली आणि त्यांना या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nडॉक्टर डेनिस मुकवेगे हे मुळचे काँगोचे आहेत. त्यांच्या आयुष्याचा खूप मोठा भाग त्यांनी लैंगिक अत्याचार पीडितांना मदत करण्यासाठी खर्च केला आहे. \n\nडॉक्टर डेनिस मुकवेगे यांच्या स्टाफनं आतापर्यंत हजारो बलात्कार पीडितांवर उपचार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Oscar Awards 2020: 'पॅरासाईट'ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार\\nसारांश: हॉलिवुडमध्ये सर्वाधिक मानाचा पुरस्कार समजल्या जाणाऱ्या 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्स अर्थात ऑस्कर पुरस्कार हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये संपन्न झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा ऑस्कर दक्षिण कोरिअन सिनेमा पॅरासाईटला मिळाला आहे. ऑस्करच्या इतिहासात पहिल्यांदाच परदेशी भाषेतील चित्रपटाला हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कारही याच चित्रपटाला मिळाला. \n\nत्याच बरोबर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट चित्रपट असे एकूण चार पुरस्कार पॅरासाईटला मिळाले आहेत. या चित्रपटाला सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला त्यामुळे मी खूप आनंदी आहे असं बाँग जून हो म्हणाले. \n\nसर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Pulwama हल्ल्यानंतर मुंबईचे मुर्तझा अली खरंच जवानांसाठी 110 कोटी दान करणार आहेत? - फॅक्ट चेक\\nसारांश: मुंबईचे मुर्तझा अली आपल्या मोठ्या दाव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियात चर्चेत आहेत. आपली 110 कोटी रुपयांची संपत्ती आपण पंतप्रधान मदत निधीला देणार असल्याची घोषणा मुर्तझा यांनी केलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्या सैनिकांनी आपल्या देशासाठी प्राण गमावले आहेत, त्या सैनिकांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी ही रक्कम वापरली जावी, असं मुर्तझा यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे 110 कोटी रुपयांची संपत्ती दान करण्याची घोषणा करणारे मुर्तझा अंध आहेत. \n\nसोशल मीडियावर मुर्तझा यांच्या घोषणांची बरीच चर्चा सुरू आहे. काही माध्यमांनी त्याच्या मोठमोठ्या बातम्या छापल्या आहेत. लोकही त्यांच्या या कृतीचं खुल्या मनानं कौतुक करताना दिसतायत. \n\nयाशिवाय केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचा मुर्तझा अली यांच्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडिय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Qasem Soleimani: इराणमध्ये कासिम सुलेमानींच्या अंत्ययात्रेमध्ये चेंगराचेंगरी, 50 जणांचा मृत्यू\\nसारांश: इराणचे सर्वोच्च लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी यांच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी झाल्याचं वृत्त आहे. यात आतापर्यंत 50 लोकांचा मृत्यू झाला तर 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इराकमध्ये अमेरिकेनं शुक्रवारी (3 जानेवारी) केलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये कासिम सुलेमानींचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्ययात्रेसाठी केरमन शहरात मोठ्या संख्येनं लोक जमले होते. \n\nतेहरानमध्ये त्यांच्या अंत्ययात्रेवेळी हजारो लोकांची गर्दी जमली होती.\n\nसुलेमानी मूळचे केरमन शहरातीलच होते. त्यांचं पार्थिव इराकमधून प्रथम अहवाज, नंतर तेहरान आणि सरतेशेवटी केरमन इथं आणण्यात आलंय. तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. \n\nत्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी इराणमधील वेगवेगळ्या भागातून लोक केरमनमध्ये आले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: RBIला का वाटत आहे मोदी सरकारची भीती?\\nसारांश: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील वाद आता सार्वजनिक झाला आहे. भारताची अर्थव्यवस्था अस्थिर असताना दोन्हींमध्ये संघर्ष उद्भवला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी भाषणात अर्जेंटिनातल्या 2010मधील आर्थिक संकटाचा उल्लेख केला होता. त्याप्रसंगी विरल प्रचंड रागात होते आणि त्यांचं भाषण प्रेक्षकांना अवाक करणारं होतं, असं म्हटलं जात आहे. \n\n\"अर्जेंटिनाच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरवर बँकेत जमा होणारा निधी सरकारला देण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता. इतकंच नाही तर अर्जेंटिना दिवाळखोरीत निघाला. अर्जेंटिनाला केंद्रीय बँकेत सरकारच्या हस्तक्षेपाची खूप मोठी किंमत चुकवावी लागली होती,\" असं विरल यांनी म्हटलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: RCEP : जगातील सर्वात मोठ्या व्यापारी करारात सहभागी न होण्याचा भारताचा निर्णय योग्य?\\nसारांश: चीनसह आशिया-पॅसिफिक महासागर प्रदेशातील 15 देशांनी रविवारी (15 नोव्हेंबर) व्हिएतनाममधील हनोई येथे 'जगातील सर्वात मोठा व्यापार करार' केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्यापार करारात सहभागी झालेल्या देशांची जागतिक अर्थव्यवस्थेत जवळजवळ एक तृतीयांश भागीदारी आहे.\n\nरिजनल कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिपमध्ये (आरसीईपी) दक्षिण-पूर्व आशियाई देश आहेत. याशिवाय दक्षिण कोरिया, चीन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडही यामध्ये सहभागी झाले आहेत.\n\nया व्यापार करारात अमेरिकेचा सहभाग नसून चीन याचे नेतृत्व करत आहे. यामुळे अर्थतज्ज्ञ याकडे 'या प्रदेशामध्ये चीनचा वाढता प्रभाव' यादृष्टीने पाहत आहेत.\n\nहा करार युरोपीय संघ आणि अमेरिका-मेक्सिको-कॅनडा व्यपार कराराहूनही मोठा असल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: SCO : शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशन काय आहे?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी SCO म्हणजेच शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सामील होत आहेत. किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये ही बैठक 13 आणि 14 जून रोजी होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"म्हणूनच मग लोकांच्या मनामध्ये हे कुतुहल निर्माण झालंय, की SCO नेमकं काय आहे? याची सुरुवात कधी झाली, यामागच्या उद्देश काय आहे. आम्ही तुम्हाला याचविषयी सांगणार आहोत.\n\nSCO ची सुरुवात झाली 15 जून 2001 रोजी. तेव्हा चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गीस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांनी शांघाय को-ऑपरेशन ऑर्गनायझेशनची स्थापना केली. वांशिक आणि धार्मिक मतभेद दूर करण्याचा आणि व्यापार-गुंतवणूक वाढवण्यासाठीचा ठराव यामध्ये करण्यात आला. \n\nएक प्रकारे एससीओ (SCO) हे अमेरिकेचं वर्चस्व असलेल्या नाटोला रशिय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: SSC Exam: दहावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरितच\\nसारांश: दहावीच्या परीक्षांसंदर्भातली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत (3 जून) तहकूब केली आहे. 3 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात बारावी परीक्षांसंदर्भात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुंबई उच्च न्यायालय आपला अंतिम निकाल जाहीर करू शकतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दहावीच्या परीक्षेचा उलगडा होणार का?\n\nराज्य सरकारने आज मुंबई उच्च न्यायालयात परीक्षा रद्द करण्यासंदर्भातली आपली बाजू मांडली. कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांना अधिक असल्याने दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने दिले.\n\nराज्यात कोरोनाचा संसर्ग असताना राज्य सरकारने परीक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही राज्य सरकारला परीक्षा घेण्यास सांगावे असं तुम्हाला वाटतं का? असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: School Reopen : महाराष्ट्रातील शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार - वर्षा गायकवाड\\nसारांश: राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधीक फोटो\n\nशाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांना केली.\n\nवर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, \"27 जानेवारीपासून राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाने घ्यायचा आहे. मुलांची RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे. पालकांची लेखी परवानगी असेल तर मुलांना शाळेत प्रवेश देता येईल. इतर पूर्वतयारी करायची आहे. यानंतर प्रशासन शाळा सुरू करू शकते.\"\n\nअसं असलं तरी मुं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Sex trafficking: देहविक्रीसाठी भारतात अफ्रिकन तरुणींची तस्करी – BBC Africa Eye\\nसारांश: आफ्रिकन महिलांची भारतात देहविक्रीसाठी तस्करी करणाऱ्या एका अवैध नेटवर्कचा बीबीसी Africa Eyeच्या टीमने पर्दाफाश केला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नोकरीचं आमिष दाखवून या महिलांना आधी या नेटवर्कमध्ये अडकवलं जातं आणि त्यानंतर त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेतले जातात.\n\nनंतर त्यांना शरीरविक्रीच्या धंद्यात ढकललं जातं, विशेषतः राजधानी दिल्लीत राहणाऱ्या अनेक आफ्रिकन पुरुषांसाठी.\n\nयापैकी बहुतांश महिला केनिया, युगांडा, नायजेरिया, तांझानिया आणि रवांडामधून आल्या आहेत.\n\nग्रेस त्यांच्यापैकीच एक. तिला फसवून केनियाहून इथे तिची तस्करी करण्यात आली होती. बीबीसी आफ्रिका आयच्या तपासासाठी तिने अंडरकव्हर जाण्याचं धाडस दाखवलं.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Shaheen Bagh Firing: जामियानंतर आता शाहीन बागमध्ये कुणी केला गोळीबार?\\nसारांश: दिल्लीमधील शाहीन बाग परिसराजवळ एका व्यक्तीने गोळी झाडण्याची घटना घडली आहे. मात्र त्यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त आलेले नाही\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nदक्षिण-पूर्व दिल्लीचे DCP चिन्मय बिस्वाल यांनी गोळीबार झाल्याचे सांगून एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याचं आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.\n\nसोशल मीडियावर याचा एक व्हीडिओ फिरत असून, पोलिसांच्या ताब्यात असणारी व्यक्ती \"आमच्या देशात फक्त हिंदूचंच चालेल, बाकी कुणाचंही चालणार नाही,\" असं म्हणत आहे.\n\nदुसऱ्या एका व्हीडिओत युवक 'जय श्रीराम'च्या घोषणा देत आहे आणि आपली ओळख सां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Sri Lanka: श्रीलंका साखळी बाँबस्फोटात 290 ठार, मृतांमध्ये 3 भारतीयांचा समावेश\\nसारांश: श्रीलंकेची राजधानी कोलंबोमध्ये झालेल्या साखळी स्फोटांमध्ये 290 जणांनी प्राण गमावले आहेत तर जखमींची संख्या 500हून अधिक सांगितली जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीलंकेत रविवारी वेगवेगळ्या ठिकाणी आठ बाँबस्फोट झाले आहेत. या स्फोटांमध्ये तीन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दिली आहे. \n\nमृतांची नावं लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर आणि रमेश अशी आहेत. मृतांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं स्वराज यांनी सांगितलं. श्रीलंकेतील नॅशनल हॉस्पिटलने यासंदर्भात भारतीय दूतावासाला माहिती दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nसुषमा स्वराज यांचं ट्वीट\n\nथोड्या वेळापूर्वीच श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री एच.ई. तिलक मारापन्ना यांच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: T20 World Cup: भारताला हरवून ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा जिंकला वर्ल्ड कप\\nसारांश: दमदार सांघिक प्रदर्शनाच्या बळावर ऑस्ट्रेलियाने भारताला नमवत पाचव्यांदा ट्वेन्टी-20 जेतेपदावर नाव कोरलं. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड इथं झालेल्या ऐतिहासिक लढतीत ऑस्ट्रेलियाने 184 धावांचा डोंगर उभारला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने सातत्याने विकेट्स गमावल्या आणि त्यांचा डाव 99 धावांतच आटोपला. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने घरच्या मैदानावर जेतेपद राखतानाच पाचव्या विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. \n\nऑस्ट्रेलिया अजिंक्य\n\nबेथ मूनीने 10 चौकारांसह 78 धावांची खेळी केली. अॅलिसा हिलीने 7 चौकार आणि 5 षटकारांसह 75 धावांची खेळी केली. या दोघांनी 115 धावांची सलामी दिली. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना टीम इंडियाने शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि स्मृती मन्धाना यांना दोन षटकांतच गमावलं. हरमनप्रीत कौर माघारी परतताच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: UPSC IES परीक्षा: आश्रमशाळेत शिकलेला हर्षल भोसले देशात पहिला\\nसारांश: केंद्रीय लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या आयईएस म्हणजेच इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील तांडोरच्या हर्षल ज्ञानेश्वर भोसले यांनी देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हर्षल भोसले\n\nआर्थिक हलाखीच्या अवस्थेत आपलं शिक्षण पूर्ण केलेल्या हर्षल यांनी नववी आणि दहावीचं शिक्षण आश्रमशाळेत घेतलं होतं. हर्षल यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळवलं आहे. \n\n2018 मध्ये लोकसेवा आयोगामार्फत जानेवारीत लेखी परीक्षा घेण्यात आली होती. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा मुलाखतीचा टप्पा पार पडला होता. या परीक्षेंतर्गत 511 जागा रिक्त होत्या. \n\nत्यामध्ये स्थापत्य अभियांत्रिकीच्या 161, यंत्र अभियांत्रिकीच्या 136, विद्युतच्या 108, अणूविद्युत व दूरसंचार अभियांत्रिकी शाख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: UPSC टॉपर अनुदीप यांचा यशाचा प्रवास!\\nसारांश: \"माझे वडील मला नेहमी सांगत असत, खेळाचं मैदान असो वा परीक्षा आपलं लक्ष्य नेहमी त्यात नैपुण्य मिळवणं हे असलं पाहिजे. त्यांची हीच शिकवण मी माझ्या आयुष्यात आणि परीक्षेत अंगीकारली आणि निकाल तुमच्यासमोर आहे.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनुदीप दुराशेट्टी भरभरून सांगत होते. \"माझ्या आई-बाबांचा तर अजूनही विश्वास बसत नाहीये.\"\n\nभारतीय आयकर विभागात काम करणाऱ्या अनुदीप यांच्यासाठी हा दिवस सर्वसामान्य दिवसांप्रमाणेच होता. पण 'त्या' क्षणी सर्वकाही बदललं. केंद्रीय लोकसेवा आयोगानं 2017 या वर्षासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचे निकाल जाहीर केले. सेवेसाठी पात्र ठरलेल्या 990 जणांची निवड झाल्याची घोषणा UPSCनं केली आणि अनुदीप एका अभूतपूर्व क्षणाचा साक्षीदार बनले. देशातल्या सर्वांत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये अनुदीप पहिले आले. \n\n\"ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: UPSC निकाल 2019 : देशात 44 वा क्रमांक मिळवलेल्या आशुतोष कुलकर्णीने कसा केला अभ्यास?\\nसारांश: केंद्रीय लोकसेवा आयोग 2019 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, प्रदीप सिंहने अव्वल स्थान पटकावले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लेखी परीक्षा आणि मुलाखतीचा टप्पा पार केल्यानंतर 829 जणांची आयोगाने निवड केली आहे. \n\nयुपीएएसीने जाहीर केलेली संपूर्ण यादी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. \n\nयापैकी जनरल कॅटेगरीसाठी 304, EWS करता 78, ओबीसी 251, एससी-129 तर एसटी-67 जागांसाठी निवड करण्यात आली आहे. \n\nनिवड झालेल्या विद्यार्थ्यांची खालीलपैकी एका सेवेसाठी निवड करण्यात येईल. \n\nप्रदीप सिंगने अव्वल स्थान पटकावलं आहे. जतीन किशोरने दुसरं तर प्रतिभा वर्माने तिसरं स्थान पटकावलं आहे. \n\nदरवर्षीपेक्षा यावेळी निकाल उशिरा लागला आहे. कोरोनामुळे निकालाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: VI : व्होडाफोन-आयडियाच्या एकत्रित ब्रँडची घोषणा\\nसारांश: टेलिकॉम क्षेत्रातील व्होडाफोन आणि आयडिया एकत्रितपणे नव्या ब्रँडची घोषणा केली आहे. VI ज्याचा उच्चार वुई असा असल्याचं सांगत आता या कंपन्यांनी 'वुई' या नव्या ब्रँडची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्होडाफोन मधसा 'व्ही' आणि आयडियामधला 'आय' ही अक्षरं एकत्र करून या बँडचं नाव ठेवण्यात आलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nव्होडाफोन-आयडिया एकत्र आल्यानंतरही दोन्ही ब्रँड स्वतंत्रपणे काम करत होते. मात्र आता संयुक्तपणे नवा ब्रँड जाहीर करण्यात आला आहे.\n\nया नव्या बँडची https:\/\/www.myvi.in\/ ही बेवसाईटसुद्धा लॉन्च करण्यात आली आहे. \n\nदरम्यान ज्यांच्याकडे व्होडाफोन किंवा आयडियाचे सीम आहेत, त्यांना काहीच बदल करावा लागणार नसल्याचं कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच लोकांचे नंबर आणि प्लॅन आधी प्रमाणेच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: VK Singh BBC Interview: भारतीय सेनेला ‘मोदींची सेना’ म्हणणारेच देशद्रोही\\nसारांश: \"जर कुणी म्हणत असेल की देशाची सेना मोदींची सेना आहे तर तसं म्हणणारी व्यक्ती फक्त चुकीचीच नाही तर देशद्रोहीसुद्धा आहे,\" असं विधान माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री जनरल व्ही. के. सिंह यांनी बीबीसीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा संपूर्ण मुलाखत -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n1 एप्रिलला गाझियाबादमध्ये व्ही. के. सिंह यांच्यासाठी प्रचार करताना उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं की, \"काँग्रेसचे लोक दहशतवाद्यांना बिर्याणी खाऊ घालतात आणि मोदींचं सैन्य दहशतवाद्यांना गोळी आणि गोळा (बाँब) देतात.\" यावेळी भारतीय सैन्याचा उल्लेख 'मोदीजी की सेना' असा केल्यावरून विरोधी पक्षांनी तर आक्षेप घेतलाच, शिवाय अनेक माजी सैन्य अधिकाऱ्यांनीही त्यावर हरकत घेतली.\n\nपण देशाच्या सैन्याला मोदींचं सैन्य म्हणणं योग्य आहे, हाच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: Valentine's Day: ‘गेले सांगायचे राहुनि’ ही हुरहूर आता LGBT समुदायातून दूर होईल\\nसारांश: 'प्रेम कुणावरही करावं' असं कुसुमाग्रजांनी म्हटलेलं असलं, तरी भारतीय समाजाला हे मान्य नव्हतं. एलजीबीटी समुदायासाठी प्रेम करणं हा गुन्हा समजला जात होता. अगदी अलीकडेच ६ सप्टेंबर, २०१८ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने कलम ३७७च्या जोखडातून या समुदायाची मुक्तता केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यापुढे परस्पर संमतीने झालेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा मानण्यात येणार नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा न्यायालयाने दिला.\n\nया पार्श्वभूमीवर या वर्षी येणारा 'व्हॅलेन्टाईन्स डे' महत्त्वाचा आहे. सर्वार्थाने प्रेमदिन म्हणून संबोधण्यासाठी.\n\nजिथं अजूनही आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांना आपला समाज स्वीकारत नाहीये, तिथं दोन पुरुषांच्या किंवा दोन स्त्रियांच्या प्रेमाला आनंदाने स्वीकारणं तर दूरच राहिलं. \n\nआपलं प्रेम जग स्वीकारत नाही, म्हणून काही महिन्यांपूर्वीच अहमदाबादेत दोन विवाहित महिलांनी साबरमती नदीत उडी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: World Automobile Day: कार्ल बेंझ यांच्या माहेरी जाणाऱ्या बायकोमुळे असा झाला आधुनिक गाड्यांचा जन्म\\nसारांश: आज 29 जानेवारी. World Automobile Day म्हणजेच जागतिक स्वयंचलित वाहन दिवस.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जर एका महिलेने एकटीने काही शहरांमधून प्रवास केला, तर लोकांचा नक्कीच विश्वास बसेल आणि तेसुद्धा हे स्वयंचलित वाहन विकत घेतील, असं बर्थाला वाटायचं.\n\n1886 साली याच दिवशी नेऋत्य जर्मनीतील मॅन्हम (Mannheim) शहरात राहणारे उद्योजक-अभियंता कार्ल बेंझ यांना त्यांच्या स्वयंचलित मोटारवाहनाचं पेटंट देण्यात आलं होतं. म्हणजे एकप्रकारे 29 जानेवारी 1886 रोजी गाडीचा जन्म झाला होता.\n\nतोवर जगभरात फक्त घोडागाडी, टांगा किंवा बैलगाड्यांसारखी वाहनं पाहायला मिळायची. म्हणून इथे स्वयंचलित हा शब्द महत्त्वाचा ठरतो.\n\nकार्ल ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: World Cup 2019: Ind vs Aus - टीम इंडिया ऑस्ट्रेलियाची सद्दी मोडणार का?\\nसारांश: दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा विजय आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवरून उद्भवलेला वाद बाजूला सारत टीम इंडिया आज ऑस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आरोन फिंच वि. विराट कोहली\n\nया लढतीपूर्वी भारतीय संघाने पहिल्या लढतीत दक्षिण आफ्रिकेला नमवलं आहे तर ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजला हरवलं आहे. \n\nकुणाची बॅटिंग मजबूत?\n\nडेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, स्टिव्हन स्मिथ या तिघांची भारताविरुद्धची कामगिरी नेहमीच चांगली होते. बॉल टँपरिंग प्रकरणातील सहभागामुळे वॉर्नर-स्मिथ जोडीवर वर्षभराची बंदी घालण्यात आली होती.\n\nबंदीची शिक्षा पूर्ण झाल्यावर वॉर्नरने IPL स्पर्धेत धावांची टांकसाळ उघडली. वॉर्नरचा फॉर्म टीम इंडियासाठी अडचणीचा ठरू शकतो. \n\nग्लेन मॅक्सवे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: World Cup 2019: वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया निवडणाऱ्या समितीचा एकूण अनुभव फक्त 31 वनडे...\\nसारांश: वर्ल्डकप संघनिवडीकडे देशभरासह जगभर पसरलेल्या भारतीय संघाच्या चाहत्यांचं लक्ष असतं. विश्वविजेतेपदाचे दावेदार 15 खेळाडू निवडणाऱ्या समितीतील खेळाडूंचं प्रदर्शन कसं आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड करणाऱ्या समिती सदस्यांकडे वर्ल्डकप खेळण्याचा अनुभव नाही.\n\nMSK प्रसाद यांच्या अध्यक्षतेखालील निवडसमितीने वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड केली. या निवडसमितीत प्रसाद यांच्या बरोबरीने गगन खोडा, देवांग गांधी, शरणदीप सिंग, जतीन परांजपे यांचा समावेश आहे. \n\nनिवडसमिती सदस्यांचा प्रत्यक्ष मैदानावर खेळण्याचा अनुभव मर्यादित आहे. पाच पैकी कुणाकडेही वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. \n\nMSK प्रसाद\n\n43 वर्षीय मनवा श्रीकांत प्रसाद मूळचे आंध्र प्रदेशमधल्या गुंटूरचे आहेत. विकेटकीपर ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: World Malaria Day: दोन मिनिटाला एक बळी घेणाऱ्या रोगाबद्दल या गोष्टी माहीत आहेत का?\\nसारांश: मलेरिया खरंतर टाळता येण्याजोगा आणि पूर्णपणे बरा होऊ शकणारा आजार आहे. पण तरीही मलेरियाच्या नावाने आजही धडकी भरते. त्याला कारणही तसंच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मलेरियाने आजही दर दुसऱ्या मिनिटाला एका मुलाचा मृत्यू होतो तर दरवर्षी मलेरियाच्या 20 कोटी प्रकरणांची नोंद होते. \n\nगेल्या दशकभरात मलेरियाला आळा घालण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यात यशही आलं. मात्र, 2015पासून मलेरियाविरोधातल्या लढ्याला खीळ बसली. जागतिक आरोग्य संघटनेने 2018मध्ये 'जागतिक मलेरियाविषयक अहवाल' सादर केला. या अहवालातल्या माहितीनुसार 2015 ते 2017 या दोन वर्षात मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येत फारशी घसरण झालेली नाही. \n\n25 एप्रिल हा जागतिक मलेरिया दिवस आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार: 'कृषी विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करणार नाही' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कृषी विधेयकाची महाराष्ट्रात अंमलबजावणी नाही - अजित पवार\n\n\"कृषी विधेयक संसदेत मंजूर करण्यात आले असले तरी ते शेतकऱ्यांच्या हिताचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक शेतकरी संघटनांनी त्याला विरोध केला आहे. हे विधेयक लागू करण्याची इतकी घाई का? कृषी विधेयकाची अंमलबजावणी महाराष्ट्रात होऊ नये, असा आमचा प्रयत्न राहील,\" असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. \n\nपुण्यात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी कृषी विधेयकाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.\n\n\"कृषी विधेयकामुळे श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार: देवेंद्र फडणवीसांसोबतच्या 80 तासांच्या सरकारबद्दल मौन का?\\nसारांश: राजकीय आरोप-प्रत्यारोप, धक्कातंत्रं अशी नाट्यं अनुभवल्यानंतर नव्या राजकीय समीकरणातून महाराष्ट्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका अधिवेशनाच्या परीक्षेनंतर हे सरकार आता पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंतही पोहोचलंय. तरीही 23 नोव्हेंबरला नेमकं काय झालं, या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर अजूनही महाराष्ट्राला मिळालेलं नाही. \n\n23 नोव्हेंबरच्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या साथीनं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अवघ्या 80 तासांमध्ये अजित पवारांनी आपण 'काही कारणांमुळे' सरकारमध्ये राहू शकत नसल्याचं सांगितलं आणि हे औट घटकेचं सरकार कोसळलं. \n\nत्यामुळेच देवेंद्र फडणवीस-अजित पवार यांच्या 80 तासा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवार: माझ्यामुळे शरद पवारांवर गुन्हा दाखल झाल्याने व्यथित होऊन राजीनामा\\nसारांश: शुक्रवारी अचानक आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथं पत्रकार परिषद घेतली. आपल्या राजीनाम्यामागची भूमिका स्पष्ट करताना अजित पवार भावूक झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"04 वाजून 10 मिनिटं: निवडणूक लढवणार की नाही या प्रश्नावर पवार म्हणाले की राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार जे सांगतील तो निर्णय मला मान्य असेल असं अजित पवार म्हणाले. \n\n04 वाजून 04 मिनिटं :या गोष्टीत वेगवेगळ्या पद्धतीनं मतप्रदर्शन होणार हे मला माहीत होतं. त्यामुळे मी माझी मानसिकता तयार केली होती. या सगळ्यापासून थोडा वेळ शांत राहण्यासाठी एका ठिकाणी राहिलो होतो.आमच्या घरात गृहकलह नाही. आमचा परिवार मोठा असला, तरी घरातील ज्येष्ठ व्यक्ती मार्गदर्शन करेल तसंच आम्ही वागतो. आताही शरद पवारांनी सांगितल्याप्रमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवारांच्या सलग ट्वीट्समुळे संभ्रमात भर?\\nसारांश: अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून त्यांची भूमिका आतापर्यंत फारशी स्पष्ट झाली नव्हती. शनिवारी (23 नोव्हेंबर) ANI वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी केवळ स्थिर सरकारसाठी आपण हा प्रयत्न केला आहे, असं सांगितलं होतं. त्यानंतर एका वाहिनीशी बोलताना अजित पवार यांनी आपण योग्यवेळी भूमिका मांडू असं सांगितलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शपथविधीनंतर दीड दिवस लोटल्यानंतर त्यांनी ट्वीटरवरून आपली भूमिका मांडली आहे. अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देत एकापाठोपाठ एक ट्वीट्स केले. \n\nत्यानंतर अजित पवारांनी \"मी अजूनही एनसीपीमध्येच आहे आणि पवारसाहेबच आमचे नेते आहेत. आमची भाजप-राष्ट्रवादी आघाडी राज्याला पुढील पाच वर्षांसाठी स्थिर सरकार देईल आणि राज्याच्या व लोकांच्या कल्याणासाठी सरकार काम करत राहिल,\" असं लिहिलं. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये \"काळजी करण्याचं काहीच कारण नाही. थोडा धीर धरा. तुमच्या पा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवारांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनाच्या खर्चावर घेतलेला जीआर अखेर रद्द\\nसारांश: अजित पवार यांच्या सोशल मीडिया व्यवस्थापनासाठी ठाकरे सरकार हे सहा कोटी रुपयांचा खर्च करणार असल्याचा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जारी केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यात कोरोना महामारीची भयंकर परिस्थिती असताना, ठाकरे सरकार उपमुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर उधळपट्टी करत असल्याची टीका सोशल मीडियावर होऊ लागली. \n\nसकाळपासून सुरू असलेल्या या टीकेनंतर अखेर उपमुख्यमंत्री कार्यालयाने हा शासन निर्णय रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.\n\nकाय होता हा शासन निर्णय? \n\nवृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी याचबरोबर सोशल मीडियाचा उपयोग अधिक प्रमाणात करण्यासाठी तांत्रिक आणि व्यवसायिक बाबी या महासंचालनालयाकडे नसल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यासाठी बाह्य स्त्रोत संस्थांकडून उपलब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजित पवारांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्याचा अर्थ काय?\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक बड्या नेत्यांवर ईडीने गुन्हा दाखल केला. ईडीच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी शरद पवार उभे ठाकले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शुक्रवारी ईडीच्या चौकशीसाठी नंतर वेळ नसल्याचं सांगत शरद पवार यांनी स्वतःहून चौकशीसाठी जाणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. \n\nशुक्रवारी (27 सप्टेंबर) शरद पवारांच्या ईडीमध्ये हजेरी लावण्यावरुन नाट्य रंगलं असतानाच अचानकपणे अजित पवारांच्या राजीनाम्याची बातमी समोर आली. \n\nएकीकडे शरद पवार यांच्या ईडीबाबतच्या घडामोडी सुरू असतानाच अजित पवार यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय घेताना शरद पवारांशीही चर्चा केली नसल्याची माहिती समोर आली. अजित पवारांनी अचानक दिलेल्या या राजीन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अजोय मेहता उद्धव ठाकरेंचे प्रधान सल्लागार होणार, मुख्यमंत्र्यासाठी ते इतके महत्त्वाचे का?\\nसारांश: सध्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे 30 जून रोजी सेवानिवृत्त होत असून 1 जुलैपासून ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. यासाठी त्यांना मुख्यमंत्री सचिवालयात 603 क्रमांकाचे दालन व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अजोय मेहता\n\nसंजय कुमार यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या संजय कुमार हे गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव असून गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे आहे. \n\nकोण आहेत अजोय मेहता?\n\nअजोय मेहता यांनी आयआयटी बीएचयूमधून बीटेकची पदवी घेतली. यानंतर त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत (IAS) रूजू होण्याचे ठरवले. तसेच इंलंडमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. तर मुंबई विद्यापीठातून त्यांनी एलएलबीची पदवी घेतली आहे. 1984 च्या बॅचचे अजोय मेहता यांनी प्रशासनात विविध महत्वाची पदे भूषवि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अटल बिहारी वाजपेयी यांचं निधन, आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार\\nसारांश: माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं नवी दिल्लीतल्या AIIMS हॉस्पिटलमध्ये निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. गुरुवारी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी त्यांनी अंतिम श्वास घेतला. गेल्या 9 आठवड्यांपासून ते रुग्णालयात होते. आज दिल्लीत स्मृतीस्थळ, विजयघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अटल बिहारी वाजपेयी\n\nसकाळी 9.50 - निवासस्थानाहून पार्थिव निघाले\n\nअटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव लष्करी वाहनावरून भाजप मुख्यालयाकडे निघालं. मोठा जनसमुदाय उपस्थित.\n\nभाजप मुख्यालयात दुपारी एकपर्यंत वाजपेयींचं दर्शन घेता येणार.\n\nसकाळी 8.00 - थोड्याच वेळात पार्थिव भाजप मुख्यालयात\n\nअटल बिहारी वाजपेयी याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक त्यांच्या 6, कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी येत आहेत. थोड्याच वेळात वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाकडे रवाना होणार आहे.\n\nरात्री 9.19 - एका युगाचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अणुबॉम्बवरून तणाव निवळला; डोनाल्ड ट्रंप घेणार किम जाँग-उन यांची भेट\\nसारांश: अणु चाचण्यांवरून अमेरिका आणि उत्तर कोरियातला तणाव निवळण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम-जाँग-उन यांची भेट घेण्यासाठी तयार असल्याचं स्पष्ट झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ट्रंप आणि किम\n\nउत्तर कोरियानं अणुबॉम्बच्या चाचण्या थांबवाव्यात यासाठी अमेरिकेतर्फे दबाव आणण्यात येत होता. मात्र उत्तर कोरियानं अमेरिकेच्या आक्रमणासमोर न झुकता अणुबॉम्बच्या चाचण्या सुरूच ठेवल्या. \n\nChung Eui-yong addresses news conference\n\nयादरम्यान ट्रंप आणि किम यांनी एकमेकांवर सातत्यानं आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. या दोघांच्या शाब्दिक चकमकीमुळे जगासमोर अणुयुद्धाचं सावट असल्याचंही चित्र होतं. \n\nदक्षिण कोरियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार च्युंग इयुई याँग यांनी ट्रंप यांची भेट घेतली. त्यानंतर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अण्णा हजारे आणि देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा सुरू\\nसारांश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग अण्णा हजारेंना भेटण्यासाठी राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यंच्यात बंद दाराआड चर्चा सुरू आहे. \n\nअण्णा हजारेंना भेटण्यापेक्षा त्यांच्यामागे ताकद उभी करणं गरजेंच आहे. अण्णांचं आंदोलन त्यांच्यासह संपाव असं सरकारला वाटतं, शिवसेना ते होऊ देणार नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. \n\nसामाजिक प्रश्नांची सोडवणूक करून जनहिताची कामं केल्याबद्दल सरकारने मला पद्मभूषण सन्मान दिला आहे. कायदा करूनही सरकार लोकपाल आणि लोकायुक्तांची नियुक्ती करत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नाही. सरकारला जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणंघेणं नसेल तर मलाही पद्मभूषण न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अण्णा हजारे म्हणतात, 'सरकार पाडणारी शक्ती तयार करा' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. सरकार पाडणारी शक्ती तयार करा - अण्णा हजारे \n\n\"कोणतंही सरकार फक्त आंदोलनाला घाबरत नाही. मात्र ते पडण्याला घाबरतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाही आणायची असेल तर सरकारला झुकवणारी शक्ती उभी करा,\" असं आवाहन ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नागरिकांना केलं आहे. \n\nसंविधान दिनाचे औचित्य साधून अण्णा हजारे यांनी एक व्हीडिओ संदेश प्रसिद्ध केला आहे. यामध्ये अण्णांनी वरील वक्तव्य केलं. पण या वक्तव्याचा उद्देश नेमका काय, अण्णा हजारेंचा रोख नेमका कुणाकडे, हा प्रश्न आता उपस्थित करण्यात येत आहे. \n\nआंदोलानां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनाथांना आरक्षण मिळवून देणारी अमृता करवंदे\\nसारांश: आजपासून जवळपास 20 वर्षांपूर्वी एका पित्यानं आपल्या लहान मुलीला गोव्यातल्या एका अनाथलयात सोडलं होतं. कुठल्या परिस्थितीत त्यांनी हा निर्णय घेतला, त्यांच्यासमोर काय अडचणी होत्या, हे कुणालाच माहीत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमृता करवंदे\n\nपण आज हजारो-लाखो लोक अनाथालयात वाढलेल्या या मुलीचे आभार मानत आहेत. 23 वर्षींय अमृता करवंदे हीनं अनाथांच्या हक्काचा एक मोठा लढा जिंकला आहे. हे आभार त्यासाठीच आहेत.\n\nअमृताच्या संघर्षाचा आणि मेहनतीचं हे फळ आहे की, महाराष्ट्रात आता सरकारी नोकऱ्यांमध्ये यापुढे अनाथांसाठी एक टक्का आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\n\nSOS चिल्ड्रेन्स व्हिलेजेस् नावाच्या एका खाजगी संस्थेच्या माहितीनुसार, भारतात जवळपास दोन कोटी अनाथ मुलं आहेत.\n\nअमृताची कहाणी\n\n\"वडिलांनी मला अनाथलयात टाकलं असेल तेव्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल अंबानींनी केली दिवाळखोरी जाहीर, संपत्ती 'शून्य' असल्याचा दावा #5मोठ्याबातम्या\\nसारांश: 1 . अनिल अंबानींनी स्वतःला केलं दिवाळखोर घोषित, संपत्ती 'शून्य' असल्याचा दावा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\n\nकधीकाळी अब्जाधीश असणारे आणि जगात सहाव्या क्रमांकावरचे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून नाव नोंदवलेले अनिल अंबानी यांनी आपण बँकरप्ट झाल्याचं म्हटलं आहे. यूके कोर्टाला त्यांनी ही माहिती दिली आहे. आपली नेट वर्थ म्हणजेच एकूण मालमत्ता शून्य असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. ही बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. \n\nटाईम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. इंडस्ट्रीयल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना लि. (ICBC), चायना डेव्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे-पाटील नवे गृहमंत्री\\nसारांश: अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आज (5 एप्रिल) उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला. \n\nत्यानंतर अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा आणि गृहविभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असं विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं .\n\nराज्यपालांनी या पत्राचा स्वीकार करत गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे देण्यास मंजुरी दिली आहे. \n\nदिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी कोणते आरोप केले होते?\\nसारांश: अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आज (5 एप्रिल) उच्च न्यायालयानं या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आणि त्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nसीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे.\n\nकाही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन बदली करण्यात आली होती. त्यानंतर परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवलेल्या राजीनामा पत्रात काय म्हटलं?\\nसारांश: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी होणार असल्यानं देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्याचं पत्र त्यांनी ट्वीट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत असल्याने पदावर राहणं नैतिकदृष्ट्या योग्य वाटत नसल्याचं अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिलेल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता.\n\nगृहमंत्र्यांनी नैतिकतेच्या दृष्टिनं राजीनामा दिला, हे योग्यच झालं. पण ही नैतिकता आधीच आठवायला हवी होती, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. \n\n\"हा राजी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अनिल देशमुखांचा परमबीर सिंह यांना प्रश्नः सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एवढे दिवस शांत का बसले होते?\\nसारांश: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर इतके दिवस शांत का बसले होते? असा सवाल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गृहमंत्री अनिल देशमुख, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\nमुंबईचे मावळते पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी आठपानी पत्रातून गृहमंत्री देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. \n\n\"मुंबईचे माजी पोलीस आयुक्त श्री. परमबीर सिंग यांनी माझ्यावर केलेले आरोप खोटे असून स्वतःचा बचाव करण्यासाठी मला आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी त्यांनी रचलेले हे षडयंत्र आहे. पुढील महत्त्वाच्या गोष्टींवर मी आपले लक्ष वेधू इच्छितो त्यावरून श्री. परमबीर सिंग हे कसे खोटे बोलत आहेत, ही बाब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अप्सरा रेड्डी: कोण आहेत काँग्रेसच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महासचिव\\nसारांश: अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिवपदी अप्सरा रेड्डी यांची नियुक्ती केल्याची घोषणा काँग्रेसने एका ट्वीटद्वारे केली आहे. महिला काँग्रेसच्या महासचिव होणाऱ्या तसंच कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या पदी बसणारी ही पहिलीच ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधींसोबत अप्सरा रेड्डी\n\nया निर्णयाची घोषणा राहुल गांधी आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार सुष्मिता देव यांच्या उपस्थितीत करण्यात आली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमूळच्या आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हयातील अप्सरा रेड्डी यांनी शालेय शिक्षण चेन्नईमध्ये पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली. \n\nत्यावेळी कॉलेजच्या कामात त्या सक्रिय होत्या. त्यांनी ट्रान्सजेन्डर लोकांच्या अधिकारासाठी काम केलं आणि त्याचबरोबर पत्रकारिता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अफगणिस्तान: काबूलमध्ये लग्नात स्फोट, 63 जणांचा मृत्यू\\nसारांश: अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये लग्न सोहळ्यादरम्यान स्फोट झाला आहे. या घटनेत 63 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 180हून अधिक जण जखमी झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रिसेप्शन हॉलमध्ये निमंत्रितांची गर्दी जमली होती. काल रात्री 10.40 ला लग्न समारंभात आत्मघातकी हल्ला झाला त्यात अनेक जणांचा मृत्यू झाला. \n\nकाबूलमधल्या शिया बहुल भागात हा हल्ला करण्यात आला आहे. \n\nहा हल्ला घडवून आणला नसल्याचं तालिबाननं स्पष्ट केलं आहे. या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणत्याही गटानं स्वीकारलेली नाही.\n\nअफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधल्या शिया मुस्लिमांना तालिबान आणि आयएसनं टार्गेट केलं आहे. \n\n\"हल्ल्यानंतर घटनास्थळी मी अनेक मृतदेह पाहिले,\" असं एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं. \n\nलग्नासाठी आलेले प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अफगाणिस्तान: जेव्हा माजी महिला पत्रकाराला दिवसाढवळ्या गोळ्या घालून मारण्यात आलं...\\nसारांश: राजकीय सल्लागार आणि माजी टीव्ही अँकर मीना मंगल यांच्या दिवसाढवळ्या झालेल्या हत्येप्रकरणी निषेध नोंदवला जात आहे. अफगाणिस्तानमधील राजकीय नेते तसंच महिला हक्कांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी मिना यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मीना मंगल\n\nराजकारणात प्रवेश करण्यापूर्वी त्या टेलिव्हिजन अँकर म्हणून कार्यरत होत्या. शनिवारी अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये भरदिवसा गोळ्या घालून मंगल यांची हत्या करण्यात आली. \n\nमारेकऱ्यांना लवकरात लवकर पकडू, असं देशाचे कार्याध्यक्ष अब्दुला अब्दुला यांनी म्हटलं आहे. \n\nहत्येमागचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र कौटुंबिक वादामुळं हत्या झाल्याचा संशय आहे. त्याचदृष्टिनं तपासही केला जातोय. \n\nमंगल शनिवारी कार्यालयात जायला निघाल्या होत्या. त्या अफगाणिस्तान संसदेत सांस्कृतिक आयोगात काम करत होत्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अफगाणिस्तानात मुलींच्या गायनावरील बंदीचा तपास होणार\\nसारांश: अफगाणिस्तानातील 12 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींना सार्वजनिक ठिकाणी गायनास बंदी घालणाऱ्या आदेशाची चौकशी केली जाईल, असं अफगाणिस्तानच्या शिक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. राजधानी काबुल येथील शिक्षण विभागाच्या संचालकांनी हा आदेश काढला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\nमुलींच्या गायनावरील बंदीच्या आदेशावर सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. अनेक मुलींनी गाणी गातानाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि त्यासोबत #IAmMySong असा हॅशटॅग वापरला.\n\nतालिबानसोबत शांतता कराराच्या पार्श्वभूमीवर चिंता वाढवणारा हा वाद मानला जातोय. कारण तालिबानच्या सत्ताकाळात मुलींच्या शिक्षणावर बंदी घालण्यात आली होती, तसंच संगीत क्षेत्रातही अनेक प्रतिबंध लादण्यात आले होते.\n\nकाबुलमधून काढण्यात आलेल्या पत्रकानुसार, 12 वर्षं किंवा त्याहून अधिक वयाच्या मुलींना शाळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अबब! 14 आकाशगंगांची टक्कर झाली!\\nसारांश: आकाशगंगेत आहेत लाखो तारे... त्या ताऱ्यांची गणतीच नाही. अशा अगणित ताऱ्यांच्या आकाशगंगेचा एक गठ्ठाच सापडला आहे. त्यासोबत समोर आली आहे थक्क करून टाकणारी माहिती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"14 आकाशगंगांची कलात्मक प्रतिमा\n\nशास्त्रज्ञांना विश्वाच्या सुरुवातीच्या काळातल्या आकाशगंगांचा एक मोठा साचलेला 'गठ्ठा' सापडला आहे.\n\nविश्वाची सीमारेषा असं अंदाजानं मानलं जातं, त्याच भागात विलक्षण तेजस्वी अशा 14 गोष्टींची टक्कर झाली आणि त्यातून एक अतिभव्य अशी आकाशगंगा तयार झाली.\n\nविश्वात सगळ्यांत मोठी असलेली ही वस्तू आता आकाशगंगेच्या केंद्रस्थानी आहे.\n\nविशेष म्हणजे, हे सगळं 12 अब्ज, होय 12 अब्ज वर्षांपूर्वी घडलं आहे.\n\nविश्वाच्या पसाऱ्यात एवढ्या दूरवर पाहायचं म्हणजे भूतकाळात डोकावून पाहण्यासारखं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अब्दुल कलामांची मी निवड केली कारण...- पाहा व्हीडिओ\\nसारांश: भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोचे संस्थापक सदस्य डॉ. एकनाथ चिटणीस यांच्या मुलाखतीतला खुमासदार संवाद. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"22 जुलैला भारताने चांद्रयान 2चं यशस्वी प्रक्षेपण केलं. इस्रो या अवकाश संशोधन संस्थेने ही कामगिरी बजावली. 1962 साली INCOSPAR (Indian national committee for space research) म्हणून सुरुवात झालेल्या रोपट्याचा पुढे इस्रो नावाने वटवृक्ष झाला. हा वृक्ष बहरला त्याचा फायदा देशाला झाला. \n\nअवकाश संस्थेची सुरुवात साराभाई आणि होमी भाभा आणि देशाचे पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या दूरदृष्टीमुळे झाली. या नेतृत्वाबरोबरच शास्त्रज्ञांची टीम देखील तितकीच भक्कम होती. \n\nडॉ. सतीश धवन, डॉ. एकनाथ चिटणीस, डॉ. ए. पी. जे. अब्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अभिजीत बॅनर्जी: नरेंद्र मोदी यांनी घेतली नोबेल विजेत्या अर्थतज्ज्ञाची भेट\\nसारांश: \"मानवी सबलीकरणासाठीचे त्यांचे प्रयत्न ठळकपणे दिसतात. देशाला त्यांच्या कीर्तीचा अभिमान आहे,\" या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांची स्तुती केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान मोदी अभिजीत बॅनर्जी यांना भेटले तेव्हा\n\nपंतप्रधान मोदी अभिजीत बॅनर्जी यांना भेटले तेव्हा असं ट्वीट केलं\n\n\"आम्ही अनेक विषयांवर सखोल आणि चांगली चर्चा केली. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,\" असं पंतप्रधान पुढे म्हणाले.\n\nकाही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांनी अभिजीत बॅनर्जी यांचं \"अभिनंदन, मात्र ते डाव्या विचारसरणीचे अर्थतज्ज्ञ आहेत. आम्ही त्यांच्या मताशी सहमत असायलाच पाहिजे,\" अशी टीका नुकतीच केली होती.\n\nत्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याबरोबर बॅनर्जी यांच्या भेटीला महत्त्व प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज\\nसारांश: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना ताप आल्यामुळे 19 ऑक्टोबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना आता डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती डॉ. जलील पारकर यांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित राज ठाकरे\n\nसध्या मुंबईतल्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना भेटण्यासाठी राज ठाकरे हेसुद्धा रुग्णालयात गेले होते. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअमित ठाकरे यांना दोन दिवसांपासून ताप येत होता. खबरदारी म्हणून ते रुग्णालयात भरती झाले आहेत. त्यांची कोव्हिड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. याशिवाय त्यांची मलेरिया टेस्ट करण्यात आली, ती सुद्धा निगेटिव्ह आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. \n\nअमित ठाकरे डॉ. जलील पारकर यांच्या देखरेखीखाली लिलावती रुग्णालयात दाखल झाले होते. अमित यांना व्हायरल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शहा यांना स्वाईन फ्लूची लागण, ट्वीट करून दिली माहिती\\nसारांश: भाजप अध्यक्ष अमित शहा यांना स्वाईन फ्लू झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मला स्वाईन फ्लू झाला आहे आणि त्यावर उपचार सुरू आहेत. देवाची कृपा आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे मी लवकरच बरा होईल,\" असं त्यांनी ट्वीट केलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअमित शहा यांनी हे ट्वीट केल्यानंतर अनेकांना त्यांना लवकर बरं व्हा असा संदेश दिला आहे. त्यामध्ये अनेक भाजप नेत्यांचा समावेश आहे. \n\nअमित शहा यांना सध्या दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. जे. पी. नड्डा यांनी त्यांची एम्समध्ये जाऊन विचारपूस केली. \n\nताप आणि अस्वस्थ वाटल्यामुळे बुधवारी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह : 'मी कधी बंद खोलीत आश्वासनं देत नाही, जे करतो ते खुलेपणानं'\\nसारांश: आम्ही वचनावर अटल राहणारे लोक आहोत. आमच्यावर खोटं बोलल्याचा आरोप केला गेला, असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या 'भाजपनं शब्द फिरवला' या आरोपाला उत्तर दिलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मी काहीही एका खोलीत करत नाही. जे काही करतो ते जाहीरपणे करतो, असं अमित शाह यांनी म्हटलं. \n\nअमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी केलेल्या चर्चेत मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन दिलं होतं, असा दावा विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेकडून केला जात होता. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दरवाजाआड चर्चा झाली होती, असंही सांगण्यात येत होतं. शिवसेनेच्या याच दाव्यावर अमित शाह यांनी टोला लगावला. \n\nभाजप खासदार नारायण राणे यांनी कोकणात खासगी वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल बांधलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (7 फे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह महाराष्ट्रातील राजकीय संघर्षात लक्ष का घालत नाहीयेत?\\nसारांश: \"मी आता महाराष्ट्रात येऊन काही फायदा नाही. भाजप आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी एकत्र येऊन मार्ग काढायला हवा,\" असं भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी सांगितल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शाहांसोबत माझी 2 मिनिटं चर्चा झाली. नितीन गडकरी आणि शिवसेनेचे संबंध चांगले आहेत. सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाहीये. शिवसेना मुख्यमंत्री पदाचा आग्रह करत आहे, तर भाजप मुख्यमंत्री पद द्यायला तयार नाहीये. हा तिढा सोडवण्यासाठी तुमची आवश्यकता आहे. त्यामुळे तुम्ही मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंशी चर्चा करा, असं मी अमित शहा यांना म्हटल्याचं आठवले यांनी माध्यमांना सांगितलं आहे. \n\nकर्नाटक असो की गोवा, संख्याबळ असो अथवा नसो, भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पक्षाच्या सत्तास्थापनेत नेहमीच म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह मालदाच्या रॅलीत विरोधकांबद्दल खोटं बोलले का?\\nसारांश: पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विरोधी पक्षांच्या युनायटेड इंडिया रॅलीत 'भारत माता की जय' आणि 'जय हिंद' अशा घोषणा दिल्या नसल्याचा दावा अमित शाह यांनी केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शाह (फाईल फोटो)\n\nअमित शाह मंगळवारी पश्चिम बंगालमधल्या मालदा इथल्या भाजपच्या रॅलीत बोलत होते. त्यावेळी त्यांनी असं वक्तव्य केलं. \n\nपश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी (19 जाने) रोजी अनेक विरोधी पक्षांना एकत्र बोलावून 'युनायटेड इंडिया रॅली'चं आयोजन केलं होतं. \n\nत्या रॅलीत राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, DMKचे नेते MK स्टॅलिन, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह यांच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसाचाराने तापलं बंगालचं राजकारण\\nसारांश: पश्चिम बंगालमधल्या कोलकाता शहरात एक छोटंसं कॅम्पस असलेलं विद्यासागर कॉलेज. मात्र, मंगळवारच्या संध्याकाळपासून हा कॅम्पस राजकारणाचा आखाडा बनलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चिंचोळे रस्ते आणि नेहमीच होणारी वाहतूक कोंडी, ही या भागाची ओळख. मंगळवारी संध्याकाळी या भागात जे घडलं त्यानंतर इथे बघ्यांची गर्दी उसळली आहे. विरोध प्रदर्शन करण्यासाठी शेकडो लोक जमले आहेत आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारीसुद्धा आहेत. \n\nकोलकाता शहरात मंगळवारी संध्याकाळी भाजप अध्यक्ष अमित शाह यांचा रोड शो होता. या रोड शो दरम्यान हिंसाचार झाला. याच हिंसाचारादरम्यान काही समाजकंटकांनी कॉलेजमध्ये उभारलेला एकोणिसाव्या शतकातले समाजसुधारक ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड केल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमित शाह: UAPA कायदा राज्यसभेत मंजूर, संघटनेप्रमाणे व्यक्तीलाही दहशतवादी जाहीर करता येणार\\nसारांश: दहशतवादी कारवायांना प्रतिबंध घालण्यासाठी म्हणून ओळखला जाणाऱ्या यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) या कायद्यातील बदलांना संसदेत मंजुरी देण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकसभेत गेल्या आठवड्यात यूएपीए (Unlawful Activities Prevention Act) कायद्यातील बदलांबाबतचे विधेयक संमत झाले होते आणि शुक्रवारी राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाले आहे. कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार या कायद्यानं सरकारला मिळाला आहे. यापूर्वी केवळ संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद होती. \n\nया विधेयकाच्या पाचव्या आणि सहाव्या क्रमांकाच्या तरतुदींना प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचा विरोध होता. मात्र राज्यसभेत संख्याबळाच्या समोर हा विरोध टिकाव धरू शकला नाही. या विधेयक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमिताभ बच्चन: दादासाहेब फाळके कोण आहेत, ज्यांच्या नावे चित्रपटविश्वातला सर्वोच्च पुरस्कार दिला जातो\\nसारांश: अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दादासाहेब फाळके\n\nअमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पण, ज्यांच्या नावानं हा पुरस्कार जाहीर झाला, ते दादासाहेब फाळके कोण होते?\n\nधुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय सिनेमाचं जनक मानलं जातं.\n\nदादासाहेबांनी चित्रपट निर्मितीची मुळाक्षरं लंडनमध्ये गिरवली. पण आपला पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवताना त्यांना खूप संघर्ष करावा लागला.\n\nदादासाहेबांच्या पत्नी सरस्वती यांनी आपले दागिने गहाण ठेऊन चित्रपटासाठी पैसे जमा करण्यासाठी मदत के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमृता फडणवीस यांच्या गाण्यावर नेटिजन्सच्या काय प्रतिक्रिया आल्या?\\nसारांश: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा नेटिझन्सच्या टीकेच्या धनी ठरल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुलींना ‘जगू द्या…शिकू द्या…” अशा आशयाचं मिसेस फडणवीस यांनी गायलेलं गाणं टी-सिरीजने नुकतच सोशल मीडियावर प्रदर्शित केलं. मात्र, या गाण्यामुळे अमृता फडणवीस सोशल मीडियावर खूप ट्रोल होत आहेत. \n\nअमृता फडणवीस यांना नेटिझन्यकडून ट्रोल करण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी राजकारणाबद्दलची वक्तव्य, बोटीवरून प्रवासात सुरक्षेचा विचार न करता काठावर बसल्याचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सकडून अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्यात आलं होतं.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमृता फडणवीस: देवेंद्र फडणवीस सरकारने अॅक्सिस बॅंकतून राष्ट्रीयकृत बँकेत खरंच खाती वळवली?\\nसारांश: महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवल्याचा आरोप तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमृता फडणवीस यांनी हे आरोप फेटाळले आहेत, मात्र गेल्या काही दिवसांपासून याच प्रकरणामुळे अमृता फडणवीस आणि अॅक्सिस बँक चर्चेत आहेत. \n\nप्रकरण काय?\n\nअमृता फडणवीस या अॅक्सिस बॅंकमध्ये मोठ्या हुद्द्यावर असल्यानं बँकेला झुकतं माप देत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अॅक्सिस बॅंकेत वळवण्यात आली, असा आरोप करणारी याचिका मोहनीष जबलपुरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. \n\nअमृता फडणवीस\n\nयाचिकेत त्यांनी म्हटलं, \"राज्य सरकारनं 11 मे 2017ला एक परिपत्रक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकन निवडणूक आणि जागतिक तापमान वाढीचा काय संबंध आहे?\\nसारांश: जागतिक हवामान बदलाच्या धोरणावर डोनाल्ड ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्षपदावरून घेतलेल्या निर्णयांचा परिणाम झाला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हवामान बदलाच्या संकटाचा सामना करण्यासाठी झालेल्या आंतरराष्ट्रीय करारातूनही ट्रंप यांनी माघार घेतली होती. ट्रंप यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी सत्तेत आल्यास या करारात पुन्हा सहभागी होणार असं जाहीर केलंय. हवामान बदलाच्या लढाईत अमेरिकेची ही निवडणूक इतकी का महत्त्वाची आहे, ते पाहुया.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका : जो बायडन यांच्या विजयावर अमेरिकन काँग्रेसचं शिक्कामोर्तब\\nसारांश: जो बायडन हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष आणि कमला हॅरिस उप-राष्ट्राध्यक्ष असतील यावर अमेरिकन काँग्रेसने शिक्कामोर्तब केलंय. तर आपण सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असलो तरी या निवडणुकीचा निकालांशी सहमत नसल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसच्या संयुक्त सत्रामध्ये माईक पेन्स यांनी नॅन्सी पलोसी यांच्यासोबत बायडन यांच्या विजयाविषयीची घोषणा केली. \n\nपेन्सलव्हेनिया आणि अॅरिझोनामधल्या मतांवर घेण्यात आलेले आक्षेप सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज अशा दोन्हीकडे फेटाळून लावण्यात आल्यानंतर इलेक्टोरल व्होट्सना मान्यता देण्यात आली. \n\nराष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी एका निवेदनाद्वारे आपण सत्तेचं सुरळीत हस्तांतरण करणार असल्याचं म्हटलंय. पण यासोबतच त्यांनी निवडणूक निकालांविषयीच्या त्यांच्या दाव्यांचा पुनरुच्चार केला. \n\nया निवेदनात ट्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका कॅपिटल हल्ला : पंतप्रधान मोदींसह जगभरातल्या नेत्यांनी केला निषेध\\nसारांश: वॉशिंग्टन डीसीमधल्या कॅपिटल बिल्डिंगवर झालेल्या हल्लयाचा जगभरातल्या नेत्यांनी निषेध केलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या हल्ल्यामुळे अमेरिकन काँग्रेसमध्ये होऊ घातलेलं संयुक्त सत्र होऊ शकलं नाही. यामध्येच जो बायडन यांच्या निवडणुकीतल्या विजयावर शिक्कामोर्तब होणार होतं. \n\nअमेरिकन नागरिकांनी शांतता बाळगावी असं आवाहन करत, कॅपिटल इमारतीवरचा हा हल्ला म्हणजे लोकशाहीवरचा हल्ला असल्याचं अनेक जागतिक नेत्यांनी म्हटलंय. \n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर म्हटलंय, \"वॉशिंग्टन डीसीमधल्या दंगल आणि हिंसाचाराच्या बातम्यांनी मी व्यथित आहे. सत्तेचं हस्तांतरण शांततापूर्ण व्हावं. बेकायदेशीर विरोधामुळे लोकशाहीतल्या एका प्रक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक 2020 : व्हाईट हाऊसमध्ये जाण्याच्या दिशेने बायडन यांची तयारी?\\nसारांश: जो बायडन आणि त्यांची टीम राष्ट्राध्यक्षपद सांभाळण्यावरती विचार करत असल्याच्या बातम्या येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"येत्या आठवड्यात व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं जाहीर होतील असं न्यू यॉर्क टाइम्सने बातमीत म्हटलं आहे. कोणाला कोणतं पद मिळणार यावर वॉशिंग्टन आणि डेलावरमध्ये चर्चा सुरू आहे.\n\nबायडन यांनी आपल्या संभाव्य कॅबिनेटमध्ये पुरुष, महिला, समलैंगिक, ब्लॅक, व्हाईट, आशियाई असे सर्व लोक असतील असं यापूर्वीच सांगितलं होतं. \n\nबायडन सर्वात आधी व्हाईट हाऊस स्टाफचा निर्णय घेतील असं टाइम्सचं म्हणणं आहे. नोव्हेंबर अखेरीपर्यंत कॅबिनेटमधील लोकांची नावं जाहीर होणार नाहीत असंही त्यात म्हटलं आहे.\n\nअमेरिकेच्या अध्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक निकाल : विजयपथावर असल्याचा बायडन यांचा दावा, तर ट्रंप यांनी सुरू केली कायदेशीर लढाई\\nसारांश: व्हाईट हाऊसच्या शर्यतीमध्ये आपणच विजयपथावर असल्याचा दावा स्पर्धेतले दोन्ही उमेदवार - डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन करतायत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मतमोजणी संपेल तेव्हा आपणच जिंकू असा विश्वास जो बायडन यांनी त्यांच्या समर्थकांसमोर बोलताना व्यक्त केला. \n\nसोबतच दोन्ही बाजूंनी कायदेशीर लढाईसाठीही तयारी सुरू केलीय. \n\nविस्कॉन्सिन, पेन्सलव्हेनिया आणि मिशीगन या महत्त्वाच्या राज्यांमधल्या मतमोजणीला आव्हान देण्याची तयारी ट्रंप मोर्चाने सुरू केलीय. \n\nजो बायडन मिशिगनमधून जिंकतील असा बीबीसीचा अंदाज आहे. तर विस्कॉन्सिनमधून ते जिंकतील असा अंदाज अमेरिकन माध्यमांनी वर्तवलाय. \n\nपेन्सलव्हेनियामधून अद्याप कोणताही निकाल आलेला नाही. \n\nबायडन जर या तीनही राज्यांतू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका निवडणूक निकाल: डोनाल्ड ट्रंप निवडणूक हरण्याची शक्यता किती?\\nसारांश: अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरू शकतात का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप आणि जो बायडन\n\nअमेरिकेचा पुढचा राष्ट्राध्यक्ष कोण असणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एका बाजूला आहेत सक्रिय राजकारणात आल्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष झालेले डोनाल्ड ट्रंप आणि दुसरीकडे अनेक दशकं राजकारणात असलेले माजी उपराष्ट्राध्यक्ष जो बायडन. कोण जिंकेल? \n\nबायडन यांना अमेरिका संधी देईल का? की ट्रंप आणखी चार वर्षं सत्तेत राहतील? आणि ट्रंप हरले तर ते शांतपणे सत्ता सोडतील का? या सगळ्या प्रश्नांची आपण उत्तरं शोधणार आहोत.\n\nमतदानाचा दिवस उजाडण्यापूर्वीच ट्रंप यांच्या एका विधानाने खळबळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका मध्यावधी निवडणुका : कनिष्ठ सभागृह गमावलं, पण सिनेटवर ट्रंप यांच्याच पक्षाचा दबदबा\\nसारांश: अमेरिकेतल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये डेमोक्रॅट पक्षाने बाजी मारली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या प्रशासनासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आठ वर्षांनंतर कनिष्ठ सभागृहात डेमोक्रॅट्सच्या वर्चस्वामुळे ट्रंप यांच्या काँग्रेसच्या माध्यमातून आपला अजेंडा राबवण्याच्या मोहिमेला खीळ बसणार आहे. \n\nमात्र सिनेटमध्ये ट्रंप यांच्या रिपब्लिक पक्षाने आपलं स्थान मजबूत केलं आहे. त्यामुळे ट्रंप यांना न्याधीशांच्या आणि इतर महत्त्वाच्या नेमणूका त्यांच्या मता प्रमाणे करता येणार आहेत. \n\nमंगळवारी झालेल्या मध्यवर्ती निवडणुका म्हणजे ट्रंप प्रशासनाबाबत जनमताचा कौलचाचणी सारख्या होत्या. पण अजून 2020च्या निवडणुकांबाबत ट्रंप यांनी कुठलंही वक्तव्य केलंलं नाही."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका राष्ट्राध्यक्ष निवडणूक : डोनाल्ड ट्रंप म्हणतात, 'आता मी सर्वांचं चुंबन घेऊ शकतो'\\nसारांश: कोव्हिड-19 ची लागण झाल्यानंतर दोन आठवड्याच्या आतच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर उपचारांसाठी डोनाल्ड ट्रंप यांना काही दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. एकादिवसापूर्वी डॉक्टरांनी, त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांनी स्वत: कोव्हिड-19 वर मात कशी केली याबाबत सांगताना ते म्हणाले, \"मी इम्युन झालो आहे. मला शक्ती मिळाल्यासारखं वाटतंय. मी सर्वांना किस करेन. पुरुषांना आणि सुंदर महिलांनासुद्धा.\" \n\nफ्लोरिडामधल्या सॅनफोर्डमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ट्रंप यांच्या निवडणूक प्रचार रॅलीला मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. पुढील चार दिवस ट्रंप प्रचार करणार आहेत. \n\n3 नोव्हेंबरला अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. ट्रंप आणि त्यांचे प्रतिस्पर्धी जो बायडन लोकांपर्यंत पोहोचून मतदारांची मतं आपल्या पारड्यात प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका-इराण तणावः आखातामध्ये युद्धनौका आणि क्षेपणास्त्र तैनात\\nसारांश: इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये तणाव वाढीस लागला आहे. अमेरिकेने मध्यपूर्वेत पॅट्रियट क्षेपणास्त्र प्रणालीची रवानगी करायला सुरुवात केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेची युद्धनौका यूएसएस आर्लिंगट्न\n\nअमेरिकेची युद्धनौका यूएसएस आर्लिंगट्नला आखातामध्ये अब्राहम लिंकन लढाऊ समूहात समाविष्ट करण्यात येत आहे. त्यामध्ये तैनात असलेली विमाने जमीन आणि महासागरातील शत्रूला टिपून मारू शकतात.\n\nकतारच्या एका लष्करी तळावर बॉम्ब फेकणारी US B-52 विमाने पाठवल्याचेही अमेरिकेच्या पेंटॅगॉन लष्करी विभागाने स्पष्ट केले आहे. \n\nमध्यपूर्वेत असलेल्या अमेरिकन सैन्याला इराणपासून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून वाचवण्यासाठी ही पावलं उचलंली आहेत असं पेंटॅगाननं सांगितलं आहे. पण हा कोणता धोका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका-इराणमध्ये टँकर हल्ल्यावरून युद्धाची ठिणगी पडणार का?\\nसारांश: आखातातला तणाव वाढतोय. अमेरिकेने नुकताच एक व्हिडिओ प्रसिद्ध करत दावा केला आहे, की गेल्या गुरुवारी ओमानच्या आखातात तेलाच्या दोन टँकर्सवर झालेला हल्ला इराणने केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या घटनेबद्दल अजून आणखीन कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही. पण हे पुरावे सारं काही स्पष्ट सांगत असल्याचं ट्रंप प्रशासनाचं म्हणणं आहे.\n\nमग आता पुढे काय होणार, असा प्रश्न उभा रहातो. अमेरिका याचं उत्तर कसं देणार? प्रकरण गंभीर होत चाललंय.\n\nअमेरिकेच्या संरक्षण खात्याचं मुख्यालय पेंटागॉनने प्रसिद्ध केलेल्या या अंधुक व्हिडिओमध्ये एक लहान इराणी जहाज दिसतंय. 13 जून रोजी ज्या तेलाच्या दोन टँकर्सवर हल्ला झाला, त्यातल्या एकाच्या बाहेरच्या बाजूला असलेली, स्फोट न झालेली स्फोटकं बाहेर काढताना या इराणी जहाजाचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका-तालिबान शांतता चर्चा: 'डोनाल्ड ट्रंप यांनी शांतता चर्चा रद्द केल्याचा धोका अमेरिकेलाच'\\nसारांश: अफगाणिस्तानातील शांतता चर्चेतून माघार घेण्याच्या डोनाल्ड ट्रंप यांच्या निर्णयाचं मोठं नुकसान अमेरिकेलाच होईल, असं तालिबाननं म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेवटच्या क्षणापर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं, असंही तालिबाननं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय.\n\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी शनिवारी एक ट्वीट करून सांगितलं होतं की ते अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घानी आणि तालिबानच्या वरिष्ठ नेत्यांना अमेरिकेच्या कँप डेव्हिडमध्ये रविवारी स्वतंत्ररीत्या भेटणार होते.\n\nकारण अफगाण सरकार म्हणजे अमेरिकेच्या हातातलं बाहुलं असल्यानं थेट चर्चा करायला घाबरतं, अशी टीका तालिबान करतं. त्यामुळे दोघांशीही ट्रंप स्वतंत्ररीत्या चर्चा करणार असल्याचं सांगितलं.\n\nमात्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिका-तुर्की: वेळ आल्यावर आम्ही सूड घेऊत, निर्बंधांनंतर तुर्कीचा अमेरिकेला इशारा\\nसारांश: रशियन बनावटीची क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा तैनात केल्यावरून अमेरिकेने नाटोतील सहकारी राष्ट्र तुर्कीवर निर्बंध लादले आहेत. तुर्कीने गेल्याच वर्षी रशियाकडून ही क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा खरेदी केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रशियाची जमिनीवरून हवेत मारा करणारी S-400 क्षेपणास्त्र यंत्रणा नाटोच्या तांत्रिक निकषांची पूर्तता करत नाही. तसंच युरो-आटलांटिक एकीसाठीही हे धोकादायक असल्याचं अमेरिकेचं म्हणणं आहे.\n\nअमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी तुर्कीवर निर्बंध लादत असल्याची घोषणा केली. या निर्बंधांमुळे तुर्कीच्या शस्त्रास्त्र खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.\n\nनिर्बंध लादण्याच्या अमेरिकेच्या घोषणेनंतर रशिया आणि तुर्की दोघांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत अमेरिकेच्या या निर्णयावर टीका केली. \n\nरशियाकडून क्षेपणास्त्र खरेद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकी अध्यक्षीय निवडणूक: ट्रंप यांच्या भारताविषयीच्या वक्तव्यावर भारतीयांच्या प्रतिक्रिया\\nसारांश: भारत, चीन आणि रशियाची हवा अत्यंत खराब असल्याचं वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या शेवटच्या डिबेटमध्ये केलं होतं. यावरून भारतात एकीकडे संताप व्यक्त होतोय. तर अनेकांनी ही आत्मचिंतनाची वेळ असल्याचंही म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रंप यांच्या वक्तव्याची दखल घ्यायला हवी, असं म्हटलं आहे. खरंतर जगातल्या सर्वाधिक प्रदूषित हवा असणाऱ्या शहरांमध्ये राजधानी दिल्लीचा क्रमांक बराच वरचा आहे. \n\nगेल्या काही दिवसांत अनेकांना श्वसनाचा त्रास सुरू झाला आहे. हवेतल्या धुलीकणांचं म्हणजेच PM2.5 कणांचं प्रमाणही जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलेल्या प्रमाणापेक्षा 12 पट वाढलं आहे. \n\nदिल्लीतली हवा प्रदूषित\n\nअमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीची शेवटची डिबेट शुक्रवारी पार पडली. \n\nया चर्चेत वातावरण बदलाविषयक पॅर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकी निर्बंध उठले तर उत्तर कोरियातल्या सर्वसामान्यांच्या जीवनात काय बदल होतील?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्या ऐतिहासिक भेटीनंतर अमेरिका उत्तर कोरियावरील निर्बंध उठवण्याचा विचार करत आहे. उत्तर कोरियानं संपूर्ण आण्विक नि:शस्त्रीकरण करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलल्यावर हे निर्बंध उठवले जातील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण इतर जगापासून संपूर्णपणे तुटलेल्या या देशात अशा आर्थिक बदलांमुळे नक्की काय परिणाम होतील? उत्तर कोरियातील एका सामान्य कुटुंबावर त्याचा काय परिणाम होईल?\n\nकाही तज्ज्ञांची मदत घेऊन बीबीसीनं अशाच एखाद्या काल्पनिक कुटुंबावर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला. कुटुंबीयांचं आडनाव ली आहे असं समजूया. आता त्यांची कहाणी ऐका.\n\nवडिलांच्या दोन-दोन नोकऱ्या\n\nज्यांना कोरियाबदद्ल काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी एक माहिती आधीच सांगायला हवी की तिथलं एक सामान्य कुटुंब कसं असतं हे बाहेरच्या जगाला कळणं तसं अवघड आहे. \n\nत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेचा उत्तर कोरियाला प्रस्ताव - अण्वस्त्रं टाका, तुमच्या विकासाचं आम्ही बघतो\\nसारांश: आण्विक नि:शस्त्रीकरण केल्यास दक्षिण कोरियाची आर्थिक घडी पुन्हा नीट बसवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असं आश्वासन अमेरिकेनं उत्तर कोरियाला दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-उन यांच्यात आधी खूप शाब्दिक चकमकी झाल्या आहेत.\n\nदक्षिण कोरियाच्या बरोबरीने उत्तर कोरियात विकास घडवण्यासाठी विविध पातळ्यांवर मदत पुरवली जाईल, असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पाँपेओ यांनी स्पष्ट केलं. नुकतेच प्योनगाँगहून परतलेल्या पाँपेओ यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं. \n\nकिम जाँग-उन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे 12 जून रोजी सिंगापूरमध्ये भेटणार आहेत. \n\nअमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पेव\n\nया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेचा व्हिसा हवाय? आता सोशल मीडिया अकाउंट्सची माहिती द्यावी लागणार\\nसारांश: एक वेळ होती की जगात प्रत्येकालाच अमेरिकेचा व्हिसा मिळवायचा होता. आजही अनेकाचं ते 'द बिग अमेरिकन ड्रीम' कायम आहेच. पण त्यासाठी लागणारा व्हिसा मिळवणं फार अवघड. आणि आता त्यात अमेरिकेनं एक नवीन अट टाकली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेत व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या जवळजवळ सर्व व्यक्तींना आता नव्या नियमानुसार त्यांच्या सोशल मीडियाची माहिती द्यावी लागेल. \n\nअमेरिकेतील नियामक प्राधिकरणाने आता व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या लोकांना त्यांचं सोशल मीडियावरचं नाव, पाच वर्षं वापरात असलेला फोन नंबर आणि इमेल आयडीची माहिती देणं बंधनकारक केलं आहे. \n\nदरवर्षी 1 कोटी 47 लाख लोक अमेरिकेच्या व्हिसासाठी अर्ज करतात. त्यामुळे या नियमाचा इतक्या प्रमाणात लोकांना फटका बसण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे.\n\nया नियमाच्या अमलबजावणीचा प्रस्ताव मागच्या वर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेचे दोन लाख सैनिक 180 देशांत काय करत आहेत?\\nसारांश: गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात नायजरमध्ये नियोजनबद्ध हल्ल्यात चार अमेरिकन सैनिक ठार झाले. हे अमेरिकन सैन्य मालीच्या सीमेवर एक कारवाई पूर्णत्वास नेत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्थात अमेरिकेला ही घटना म्हणजे फार मोठा धक्का होती. याचं कारण म्हणजे पश्चिम आफ्रिकेतील या भागात अमेरिकन सैन्य असल्याची आणि तिथं सैनिकी अभियान सुरू आहे हे कुणालाच माहीत नव्हतं. \n\nजगातील सर्वात शक्तिशाली सैन्य असलेल्या अमेरिकेचे जगभरातील 180 देशांत पसरले आहेत. यातील 7 देशांत अमेरिकेतील सैन्य प्रत्यक्ष सैनिकी मोहिमांत सहभागी आहे. \n\nट्रंप सरकारने अमेरिकच्या काँग्रेसला पाठवलेल्या गोपनिय अहवालातून ही माहिती उघडकीस आली आहे. \n\nहा अहवाल न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला आहे. अमेरिकेचं सैन्य ज्या देशां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेचे संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांचा राजीनामा\\nसारांश: अमेरिकेचे संरक्षणमंत्री जीम मॅटिस यांनी राजीनामा दिला असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस ते पद सोडतील असं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीर केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जीम मॅटिस यांनी राजीनामा देण्याच्या एक दिवस आधी ट्रंप यांनी सीरियामधून अमेरिकन फौजा माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. जनरल मॅटिस यांच्यानंतर या पदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात येईल याची घोषणा ट्रंप यांनी केली नसली तरी लवकरच निवड होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\n\n'सहकारी देशांना सन्मानाने वागवणे आणि संरक्षण पुरवण्यासाठी अमेरिकेच्या सर्व उपायांचा वापर करणे' या मुद्द्यांवर त्यांनी त्यांच्या राजीनाम्यात लिहिलं आहे.\n\n\"हे आणि इतर मुद्द्यांवर तुमच्याशी मतं जुळणाऱ्या संरक्षणमंत्र्याची नेमणूक करण्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाची निवडणूक कशी होते? कोण राष्ट्राध्यक्ष होऊ शकतं?\\nसारांश: अमेरिकेच्या 2020च्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकांसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे 20 उमेदवार पहिल्या डिबेटमध्ये सहभागी होणार आहेत. डोनाल्ड ट्रंप यांनी फ्लोरिडामधल्या रॅलीमध्ये आपण पुन्हा निवडणुकीला उभं राहणार असल्याची घोषणा केलेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्यो बायडेन ही डोनाल्ड ट्रंप यांचे यावेळचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणार आहेत. राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची या देशाची दीर्घ प्रक्रिया पुन्हा एकदा वेग पकडत असल्याचं यावरून दिसतंय. पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवड नेमकी होते कशी?\n\nकोण उभं राहू शकतं?\n\nअमेरिकेच्या घटनेनुसार राष्ट्राध्यक्ष हा किमान 35 वर्षांचा असावा, \"जन्माने अमेरिकेचा नागरिक\" असावा आणि अमेरिकेमध्ये त्याचं किमान 14 वर्षांचं वास्तव्य असणं गरजेचं आहे. \n\nबहुतेक उमेदवारांकडे राजकीय पार्श्वभूमी असते आणि त्यांनी सिनेटर, गव्हर्नर, उपाध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेच्या राष्ट्राध्यपदाच्या निवडणुकीत हिंदू भारतीय मतदारांना किती महत्त्व?\\nसारांश: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रेटिक पक्षाचे अधिकृत उमेदवार जो बायडन यांनी अमेरिकेतल्या भारतीयांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यामध्ये त्यांनी अमेरिकेतील भारतीयांना काही आश्वासने दिली आहेत. ते म्हणाले, \"कोरोनाच्या निमित्तानं उद्भवलेल्या आरोग्य संकटाचा सामना करण्यापासून ते अर्थव्यवस्थेला उभारी देण्यापर्यंत आणि स्थलांतराशी संबंधित सुधारणांबाबत अमेरिकेतील भारतीय जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यावर विश्वास ठेऊ शकतात.\" \n\nआगामी निवडणुकीत भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. यापूर्वी जो बायडन यांनी अमेरिकन मुसलमानांसाठी एक व्हिजन डॉक्युमेंट प्रसिद्ध केले होते. यामध्ये काश्मीर प्रश्न आणि राष्ट्रीय ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमेरिकेत भारतीय वंशाच्या शीख पोलीस अधिकाऱ्याची गोळ्या झाडून हत्या\\nसारांश: अमेरिकेतल्या टेक्सासमध्ये भारतीय वंशाचे शीख पोलीस अधिकारी संदीप सिंह धालीवाल यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संदीप सिंह धालीवाल\n\n42 वर्षांचे संदीप टेक्सासमधले पहिले भारतीय वंशाचे शीख पोलीस अधिकारी होते. \n\nड्युटीवर असताना पगडी घालणे आणि दाढी-मिशा ठेवण्याची कायदेशीर लढाई ते जिंकले, त्यावेळी ते पहिल्यांदा चर्चेत आले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते पोलीस सेवेत होते. \n\nधार्मिक स्वातंत्र्याची लढाई लढणारी व्यक्ती म्हणून पोलीस वर्तुळात त्यांची ओळख होती. \n\nमिळालेल्या माहितीनुसार ते ड्युटीवर असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. टेक्सासमधल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार संदीप सिंह धालीवाल यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमोल मिटकरी यांची गोपिचंद पडळकर यांच्यावर टीका, ‘चोरासारखे धंदे बंद करा’ : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. गोपीचंद पडळकर यांना भाजपकडून घरचा आहेर, शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर चंद्रकांत पाटलांकडून समज \n\nभाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तीव्र शब्दात टीका केल्यानंतर भाजपनेच आता पडळकर यांचे कान टोचले आहेत.\n\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना सभ्य भाषेत बोलण्याची समज दिली आहे. महाराष्ट्र टाईम्सने हे वृत्त दिले आहे. \n\nते म्हणाले, \"यापूर्वीही पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यावेळी देवेंद्र फडण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अमोल मिटकरीः बाबासाहेब पुरंदरेंनी शिवाजी महाराजांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने पेरला\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली आहे. पुरंदरे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास मांडणारे शाहीर आहेत, असं ते म्हणाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली. त्यांच्यात आणि गोपीचंद पडळकर यांच्यात रंगलेल्या शाब्दीक चकमकीवरसुद्धा त्यांनी भाष्य केलं आहे. त्यांच्या मुलाखतीचा हा संपादित अंश. \n\nप्रश्न - तुम्ही सत्ताधारी पक्षाचे आमदार आहात आणि तुम्हीच सरकारनं सांगितलेल्या नियमांचा भंग केल्यानं तुमच्यासह 300 जणांवर गुन्हे दाखल झालेत. कोरोना पुन्हा वाढत असताना, अकोल्यातही स्थिती फारशी चांगली नसताना नियमांचा भंग करणं कितपत योग्य आहे? तुमचेच मुख्यमंत्री सां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अम्फान चक्रीवादळ : सुपर सायक्लोनचा ओडिशा-बंगालच्या किनारपट्टीला धोका #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. \n\n1. 'अम्फान'चं रूपांतर सुपर सायक्लोनमध्ये\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'अम्फान' चक्रीवादळाचे रूपांतर 'सुपर सायक्लोन'मध्ये झालं असून आज हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता असल्याची माहिती NDRFचे प्रमुख एस. एन प्रधान यांनी दिली. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.\n\nया वादळाचा तडाखा पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारपट्टीच्या भागांना बसणार आहे. बंगालच्या उपसागरात 1999 मध्ये असे 'सुपर सायक्लोन' आले होते. त्यानंतर आता हे 'सुपर सायक्लोन' ओडिशाच्या किनारपट्टीला धडकणार आहे.\n\nमदत आणि बचावकार्यासाठी NDRFच्या 13 तुकड्या ओडिशात तैनात करण्यात आल्या आहेत, तर 17"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या : निकालापूर्वी शहरात असं आहे वातावरण - ग्राऊंड रिपोर्ट\\nसारांश: राम वनवासातून परतल्याच्या आनंदाप्रित्यर्थ रामजन्मभूमी मध्ये अन्नकूट भोजनावळींचं आयोजन केलं जातं. राम जन्मभूमीचे पुजारी सत्येंद्र दास यातल्याच एका पंगतीमध्ये बाबरी मशीदचे पुरस्कर्ते असणाऱ्या इक्बाल अन्सारींसोबत 56 भोगचा आनंद घेताना दिसले. इतकंच नाही सत्येंद्र दास यांनी इक्बाल अन्सारींना 100 रुपये भेट म्हणूनही दिले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकमेकांच्या शेजारी बसून सत्येंद्र दास आणि इक्बाल अन्सारींनी मीडियाकडून मिळालेलं आमंत्रण, एकमेकांची भेट आणि अयोध्येतला हिंदू-मुस्लिम एकोपा याविषयी गप्पा मारल्या. \n\nपण सत्येंद्र दास बोलताना बाबरी मशीदीचा उल्लेख 'ढांचा' असं करतात. त्यांच्यामते या इमारतीच्या खाली मंदिराचे अवशेष सापडले आहेत. आणि 'जर तिथे खरंच मशीद होती तर मग सुन्नी वक्फ बोर्डाने कोर्टात 1961मध्ये दावा का केला,' असा प्रश्न ते विचारतात. \n\n\"रामलल्ला गेली 26 वर्षं बासनात गुंडाळून आहेत. आणि त्यांचं भव्य मंदिर बांधायची वेळ आल्यासारखं वाटतं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या प्रकरणाची 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी\\nसारांश: अयोध्या प्रकरणाची 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी मध्यस्थ समिती नेमण्यात आली होती. पण त्यांना कुठलाही तोडगा काढण्यात अपयश आल्यानं आता 6 ऑगस्टपासून दररोज सुनावणी घेण्यात येणार असल्याचं सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटलंय. \n\nयापूर्वी मध्यस्थ समितीनं राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात अहवाल सादर केला होता.\n\nरामजन्मभूमी आणि बाबरी मशीद प्रकरणाचा वाद मध्यस्थाच्या मार्फत सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टाने मार्च महिन्यात तीन सदस्यीय समितीची स्थापना केली आहे.\n\nसुप्रीम कोर्टाचे माजी न्याय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अयोध्या, धर्मसभा आणि मुस्लीम मोहल्ल्यांतील रात्र : 'बाहेरच्यांची गर्दी भीतीदायक असते'\\nसारांश: \"यहाँ हम लोगो में भाईचारा है. मै खुद मंदिरों में जाकर वायरिंग का काम करता हूँ. 1992ची घटना आम्ही पाहिली आहे. मी त्या वेळेस १८ वर्षांचा होतो. मी ते सगळं अनुभवलं आहे. गर्दी जमल्यानेच भीती वाटायला लागली. पुन्हा तिच परिस्थिती ओढवू नये.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अयोध्येतील इलेक्ट्रिशियन अखिल अहमद सांगत होते. \n\nगेल्या तीन दिवसांपासून शिवसेना आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमांमुळे अयोध्येत तणावाचं वातावरण होतं. शहराच्या विविध भागांतील मुस्लीम मोहल्ल्यांना रविवारी छावणीचं स्वरूप आलं होतं. या मोहल्ल्यांकडे जाणारे सर्व रस्ते पोलिसांनी बंद केले होते. कुणालाच आत शिरकाव नव्हता.\n\nसंध्याकाळनंतर जसजशी अयोध्येतली गर्दी ओसरत गेली, तसतसा इथला बंदोबस्तही हटवण्यात आला आणि रविवारी दिवसभर मोहल्ल्यातील घरांमधून डोकावणारे चेहरे रात्री इथल्या गल्ल्यांमध्ये नेहमीप्रमाणे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्चना कामत: जगातल्या सर्वोत्तम 25 खेळाडूंपैकी एक टेबल टेनिस खेळाडू\\nसारांश: अर्चना गिरीश कामत सध्या महिला दुहेरी टेनिसमध्ये जगात 24व्या क्रमांकावर आहे, तर मिश्र दुहेरीत 36व्या क्रमांकावर आहे. वयाच्या 9व्या वर्षी तिनं टेबल टेनिस खेळायला सुरुवात केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्चना कामत\n\nतिचे आई-वडील दोघेही नेत्रतज्ज्ञ आहेत. तेच पहिल्यांदा तिचे टेनिस खेळण्यासाठीचे पार्टनर होते. \n\nमी रडू नये म्हणून मुद्दामहून माझे पालक माझ्यासोबत खेळताना पराभूत व्हायचे असं ती सांगते. \n\nआता अर्चनाची एक आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून ओळख निर्माण झाली असली तरी तिचे पालक आजही खंबीरपणे तिच्या पाठीशी आहेत. \n\nखरं तर मुलीला सरावादरम्यान आणि स्पर्धांदरम्यान मदत व्हावी म्हणून अर्चनाच्या आईनं त्यांचं काम सोडलं.\n\nअर्चनाला पालकांनी खेळण्यास प्रोत्साहन दिलं असलं तरी तिच्या मोठ्या भावानं तिच्यातलं टॅल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी : संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात जुंपली, सामनातील टीकेला भाजपचं प्रत्युत्तर\\nसारांश: रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी ( 4 नोव्हेंबर) पोलिसांनी अटक केली. या अटकेवरून राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलीच जुंपली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपच्या आरोपांना शिवसेनेने आज सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात 'एका नौटंक्यासाठी रडणे, ऊर बडवणे बंद करा!\", म्हणत उत्तर दिलं आहे.\n\nत्यावर भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करून अग्रलेखाच्या शाईचे डाग तुमच्या सदऱ्यावर दिसू लागल्याचा पलटवार केला आहे. \n\nअर्णब गोस्वामी यांना अटक होताच बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, भाजपशासित राज्यांचे मुख्यंमत्री आणि महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी याची तुलना आणीबाणीशी केली होती.\n\n1975 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी प्रकरण: शिवसेनेची अमित शाहांवर टीका, 'माहिती घेऊन बोलावे' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. अर्णब गोस्वामींच्या अटकेवरून आक्रमक प्रतिक्रिया देणाऱ्या अमित शहांना शिवसेनेचे प्रत्युत्तर\n\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईनंतर अनेक केंद्रीय नेत्यांनी राज्य सरकारवर टीका केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घटना इंदिरा गांधींनी देशात लावलेल्या आणीबाणीसारखीच आहे अशी प्रतिक्रिया दिली होती.\n\nअमित शाह म्हणाले, \"अर्णब गोस्वामी यांना झालेली अटक म्हणजे वैयक्तीक स्वातंत्र्य आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर हल्ला आहे. स्वतंत्र माध्यमांनी या कारवाईला विरोध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांना जेव्हा कोर्टानं खडसावलं, 'नीट उभे राहा, हातवारे करू नका'\\nसारांश: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी (4 नोव्हेंबर) सकाळी मुंबईतून अटक करून आणल्यानंतर रायगड पोलिसांनी त्यांना जवळपास 1 वाजता अलिबाग न्यायालयासमोर सादर केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्णब गोस्वामी\n\nतिथं अर्णब गोस्वामी यांनी रायगड पोलिसांनी आपल्याला मारहाणे केल्याचा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला. त्यानंतर न्यायाधीशांनी गोस्वामी यांची फेर वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले. \n\nत्यानंतर पुन्हा एकदा गोस्वामींच्या आरोपावर न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणी सुरू झाल्यानंतर गोस्वामी यांनी कोर्टाच्या बाहेर पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यानंतर ते कोर्टात गेले, तेव्हा ते काही हातवारे, तसंच इशारे करत होते. त्यांचं हे वर्तन पाहून न्यायाधीश भडकले आणि त्यांनी अर्णब गोस्वामी यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस, 'पूछता है भारतसाठी अटक का करू नये?' : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. अर्णब गोस्वामी यांना पोलिसांची नोटीस\n\nरिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई पोलिसांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. गोस्वामी यांच्याविरोधात पोलिसांनी चाप्टर प्रक्रिया सुरू केली आहे.\n\nत्यांच्या 'पूछता है भारत' या कार्यक्रमात समाजामध्ये तेढ निर्माण केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यांमध्ये अटक का करू नये, असा प्रश्न मुंबई पोलिसांनी अर्णब यांना नोटीसमध्ये विचारला आहे. \n\nपोलिसांनी बजावलेल्या नोटिशीवर अर्णब गोस्वामी यांना यापुढे प्रक्षोभक वक्तव्य करणार नाही, असं प्रतिज्ञापत्र द्यावं लागणार आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामी यांना सुप्रीम कोर्टाचे हक्कभंग प्रकरणी आदेश : ‘आधी प्रतिज्ञापत्र सादर करा, मग पाहू’\\nसारांश: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात राज्य विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्णब गोस्वामी\n\nया प्रस्तावाविरोधात गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या प्रस्तावावर आज ( 2 नोव्हेंबर) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. \n\nसुप्रीम कोर्टाने रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना, महाराष्ट्र विधानसभेने बजावलेल्या हक्कभंग नोटीशीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपमानजनक शब्द उच्चारल्याबाबत, महाराष्ट्र विधानसभेने अर्णब गोस्वामी यांना हक्कभंग नोटीस बजावली होती.\n\nयाविरोधात गोस्वामी यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामींचा TRP प्रकरणात तपास चालू ठेवणार आहात? हायकोर्टाचा महाराष्ट्र सरकारला प्रश्न\\nसारांश: टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट म्हणजेच TRP च्या कथित घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीचे प्रमुख संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्धचा तपास चालू ठेवणार आहात किंवा नाही, असा प्रश्न मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारच्या विशेष सरकारी वकिलांना विचारला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणी महाराष्ट्र सरकारने गुरुवारी (18 मार्च) सकाळी अकरा वाजेपर्यंत कळवावं, असंही कोर्टाने विशेष सरकारी वकील शिशीर हिरे यांना म्हटलंय. \n\nतोपर्यंत गोस्वामी आणि त्यांच्या कंपनीने दाखल केलेल्या FIR रद्द करण्याच्या किंवा इतर तपास संस्थेकडे हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास कोर्टाने स्थगिती दिली आहे. \n\nयाप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपपत्र दाखल केले असून त्यामध्ये कुठेही अर्णब गोस्वामी यांचं नाव नाही, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील अशोक मुंदरगी यांनी केला. \n\nगेल्या चार महिन्यातील पोलिसांच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्णब गोस्वामीः महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये?\\nसारांश: रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना हक्कभंगाची नोटीस पाठवणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवांना कारणे दाखवा नोटीस का बजावली जाऊ नये असं मत सर्वोच्च न्यायालयानं व्यक्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुढील सुनावणीपर्यंत हक्कभंगाच्या प्रकरणामध्ये अर्णब गोस्वामी यांना अटक केली जाऊ नये असं सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने स्पष्ट केले. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअर्णब गोस्वामी जेलमध्ये आहेत. त्यांना धमकी देणं, प्रश्न विचारणं असे प्रकार सुरू आहेत. त्यांच्यावर खटल्यांपाठोपाठ खटले सुरू करण्याच येत आहेत. त्यांना या प्रकरणात सूट देणं आवश्यक आहे अशी बाजू ज्येष्ठ विधिज्ञ हरिश साळवे यांनी मांजली. \n\nया प्रकरणी केंद्रालाही सहभागी करुन घ्यावे ही साळवे यांची मागणी कोर्टानं मान्य केली."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार हवामान बदलावर काम करणाऱ्या जोडगोळीला\\nसारांश: हवामान बदल या विषयावर काम करणाऱ्या विल्यम नोरढॉस आणि पॉल रोमर या द्वयीला यंदाचा अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विल्यम नौरढौस\n\nजागतिक तापमानवाढ अर्थात ग्लोबल वॉर्मिंग आणि आर्थिक प्रगती यांच्यातील परस्परसंबंधांबाबत या जोडगोळीने केलेल्या महत्त्वपूर्ण संशोधनासाठी त्यांना या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. \n\nयाची जाहीर घोषणा करताना रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने म्हटलं की \"जगाला भेडसावणाऱ्या किचकट आणि गंभीर प्रश्नांबाबत या दोघांचं काम मोलाचं आहे. शाश्वत विकासासंदर्भात या दोघांचं संशोधन उपयोगी ठरेल.\"\n\nया दोघांना 8.41 लाख युरो बक्षीसरकमेने गौरवण्यात येणार आहे. \n\nअर्थव्यवस्था आणि हवामान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अलका कुबल-प्राजक्ता गायकवाड वादात उदयन राजेंच्या एंट्रीमुळे या वादाला जातीय वळण मिळाले आहे का?\\nसारांश: 'आई माझी काळुबाई' या मालिकेच्या निर्मात्या आणि अभिनेत्री अलका कुबल यांनी रविवारी (9 नोव्हेंबर) भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेले काही दिवस ही मालिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांमुळे चर्चेत आहे. त्या पार्श्वभूमीवर अलका कुबल यांनी उदयनराजे यांची भेट घेतल्यामुळे मालिकेच्या सेटवरच्या या वादाशी उदयनराजे भोसले यांचा काय संबंध आहे आणि हा वाद त्यांची भेट घेतल्यामुळे कसा मिटणार, असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. या प्रश्नांची उत्तर समजून घेण्याआधी हा सगळा घटनाक्रम काय होता, ते पाहू.\n\nमालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आपल्या सहकलाकाराच्या वागणुकीमुळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अवकाशात मानव पाठवण्याचं भारताचं स्वप्न पूर्ण होणार?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2022पर्यंत भारत अवकाशात अंतराळवीर पाठवेल, अशी घोषणा केली आहे. संपूर्ण स्वबळावर राबण्यात येणारी मोहीम पूर्ण करण्याची भारताची क्षमता कशी आहे? हे शिवधनुष्य इस्रो पेलू शकेल? विज्ञानावर लिखाण करणारे पल्लव बागला यांनी केलेलं हे विश्लेषण.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"PSLV C30 उड्डाण घेताना.\n\nइंडियन स्पेस रिसर्च ऑगर्नायझेशनच्या शास्त्रज्ञांच्या मते पंतप्रधान मोदीं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1.28 अब्ज डॉलर इतका अधिकचा निधी लागणार आहे आणि 40 महिन्यांच्या आत हा उपग्रह अवकाशात झेपावेल. \n\nहे शक्य आहे, असं शास्त्रज्ञांना वाटतं आणि त्यामागे बरीच कारणं आहेत. \n\nया मोहिमेसाठी देशातालं सर्वांत जास्त वजनाचं रॉकेट वापरलं जाईल. हे रॉकेट आहे Geosynchronous Satellite Launch Vehicle Mark III किंवा GSLV Mk-III. \n\nयाचं वजन 640 टन असून उंची 43 मीटर आहे. या रॉकेटचं यशस्वी प्रक्षे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अशी देवी जिची पूजा हिंदू-मुस्लीम हे दोन्ही समुदाय करतात\\nसारांश: निवडणुकीच्या काळात जातीय राजकारण करणारे धर्माच्या नावावर मतं मागत आहेत. हिंदू आणि मुस्लिमांना एकमेकांविरोधात उभं करून ते आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तसं पाहिलं तर मुस्लीम लोक मूर्तिपूजेच्या विरोधात आहेत. मूर्तिपूजा करणाऱ्या व्यक्तीला ते काफिर संबोधतात. पण, भारतात अशी एक जागा आहे जिथं हिंदू आणि मुसलमान एकाच देवीची पूजा करतात. ही जागा हिंदू-मुस्लीम ऐक्याचं प्रतीक आहे. \n\nभारत आणि बांगलादेशच्या सीमेवर सुंदरबन नावाचा परिसर आहे. हे जगातील सर्वांत मोठं दलदलीचं जंगल आहे. युनिस्कोनं याचा समावेश जगभरातल्या आश्चर्यांमध्ये केला आहे. \n\nबांगला भाषेत सुंदरबनचा अर्थ होतो, सुंदर जंगल. जवळपास 10,000 वर्ग किमी एवढा या जंगलाचा परिसर आहे. या जंगलात शेकडो द्वीप आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अशोक गेहलोत यांचं नाव ठरवायला राहुल गांधींना एवढा वेळ का लागला?\\nसारांश: गेल्या तीन दिवसांपासून असलेल्या सस्पेन्सवर अखेर पडदा पडलाय. राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी जुणेजाणते अशोक गेहलोत यांची वर्णी लागलीय. तर तरुणतुर्क सचिन पायलट उपमुख्यमंत्री असतील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल आणि सोनिया गांधींशी झालेल्या बैठका आणि चर्चांच्या मालिकांनंतर हा निर्णय घेण्यात आला. राजस्थानचे प्रभारी वेणुगोपाल यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केली. \n\nयावेळी सचिन पायलट यांनी \"कुणाला माहिती होतं, की दोन-दोन करोडपती होणार आहेत,\" असं म्हणत वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न केला.\n\nपण या सगळ्या सस्पेन्सचा हॅपी एन्ड होण्याआधी करौली, टोंक आणि भरतपूर जिल्ह्यात सचिन पायलट समर्थकांनी रास्ता रोको केला. एका ठिकाणी रेल्वे रोखण्याचा प्रयत्न केला. निदर्शनं केली.\n\nअशोक गहलोत आणि सचिन पायलट समर्थक आमने-सामन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रोतून उचलबांगडी, नागपूर महानगर पालिकेची धुरा तुकाराम मुंढे यांच्याकडे\\nसारांश: भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महानगर पालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अश्विनी भिडे आणि तुकाराम मुंढे\n\nसध्या या ठिकाणी अभिजीत बांगर हे आयुक्त म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्याकडून त्वरित पदभार स्वीकारावा असा आदेश अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढला आहे. \n\nतुकाराम मुंढे सध्या महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक म्हणून काम पाहत आहेत. \n\nयाआधी तुकाराम मुंढे यांनी नाशिक महानगर पालिका आणि नवी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी पार पाडली आहे. पुण्याची सिटी बस सेवा पुणे महानगर परिवहन महामंडळाचे ते काही काळ संचालकही होते. \n\nगेल्या 13 वर्षां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अहमद पटेल गांधी कुटुंबीयांच्या इतके जवळचे का होते?\\nसारांश: काँग्रेस नेते अहमद पटेल यांचं आज (25 नोव्हेंबर) निधन झालं. अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये एक वेगळं स्थान होतं. त्यांच्या शब्दाला पक्षात प्रचंड वजन असल्याचं अनेक प्रसंगांमध्ये दिसून आलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यसभा निवडणूक 2017. गुजरातमधील तीन जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होती. यामध्ये सोनिया गांधींचे सल्लागार अहमद पटेल उभे होते. \n\nअहमद पटेल यांचा पराभव म्हणजेच सोनिया गांधींचा पराभव, असं त्यावेळी म्हटलं जात होतं. लढतही अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत अहमद पटेल यांनी विजय मिळवला. हा विजय म्हणजे सोनिया गांधी यांचाच विजय असल्याचं म्हटलं गेलं. \n\nकाँग्रेस सत्तेत असो वा सत्तेबाहेर, अहमद पटेल हे पक्षात केंद्रस्थानी असायचे. पण, अहमद पटेल यांना काँग्रेसमध्ये इतकं जास्त महत्त्व कशामुळे होतं?\n\nअहमद पटेल या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅमेझॉनचे जेफ बेझोस : जगातल्या सर्वांत श्रीमंत माणसाची भन्नाट गोष्ट\\nसारांश: भविष्यात एका क्लिकवर जगातल्या कुठल्याही ब्रँडची वस्तू खरेदी करता येईल हे भविष्य जेफ बेझोस यांना आधीच दिसलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅमेझॉनचे सर्वेसर्वा जेफ बेझॉस\n\nमॉल्सची लोकप्रियता कमी होत जाईल आणि बाकी दुकानं आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतील. हे लक्षात घेतल्यानंतरच जेफ यांनी अॅमेझॉनचं साम्राज्य उभारण्याचा निर्णय घेतला असावा. \n\n1994मध्ये स्थापन झालेली अॅमेझॉन, अब्जावधींच्याही पुढे कारभार करणारी ही पहिली कंपनी ठरण्याच्या मार्गावर आहे. \n\nअॅमेझॉनवरून एकेकाळी जुन्या पुस्तकांची विक्री होत असे आणि आता तर कोणतीही वस्तू अॅमेझॉनवरून मागवता येते.\n\nजेफ बेझोस ही जगातली सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. आता त्यांचं लक्ष्य फक्त पुढे जाणं ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅम्नेस्टी इंटरनॅशनलला भारतातलं काम बंद का करावं लागलं?\\nसारांश: भारत सरकारने सूडबुद्धीने अॅम्नेस्टी इंटरनॅशनल या मानवाधिकार संस्थेचे देशातले काम थांबवले असा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे. तसेच सरकार इतर मानवाधिकार संस्थावरही दबाव टाकत असल्याचा आरोप अॅम्नेस्टी इंटरनॅशनलकडून करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅम्नेस्टी इंटरनॅशनल मानवाधिकार संस्थेची बँक खाती गोठवली असून कर्मचाऱ्यांनाही काढून टाकण्यासाठी सरकारने दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात आला आहे. तसेच संस्थेचे अभियान आणि संशोधन थांबवल्याचे अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे म्हणणे आहे.\n\nया आरोपांवर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. \n\nनुकताच दिल्ली दंगलीवर अॅम्नेस्टी इंटरनॅशलचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांकडून मानवाधिकारांचं उल्लंघन झालं असा निष्कर्ष या अहवालात काढण्यात आला होता. \n\n\"आम्हाला भारतात अभूतपूर्व परिस्थितीला तो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: अॅलेक्सी नवालनी यांना साडेतीन वर्षांची शिक्षा, मॉस्कोत समर्थकांचीही धरपकड\\nसारांश: मॉस्कोतील कोर्टाने अॅलेक्सी नवालनी यांना साडे तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. नवालनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे कट्टर विरोधक मानले जातात. रद्द करण्यात आलेल्या शिक्षेच्या अटी मोडल्याचा नवालनी यांच्यावर आरोप आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅलेक्सी नवालनी\n\nगेल्या महिन्यात रशियाला परत आल्यानंतर नवालनी यांना एअरपोर्टवरून अटक करण्यात आली होती. नवालनी यांच्यावर जीवघेणा विषहल्ला झाल्यानंतर, त्यांच्यावर जर्मनीतील रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. \n\nनवालनी यांच्या अटकेनंतर रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये हिंसक आंदोलन सुरू झालं आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडिओमध्ये पोलीस नवालनी यांच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना मारहाण करून अटक करत असल्याचं दिसून येत आहे.\n\nनवालनी यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरलेल्या हजारो लोकांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आँग सान सू ची अटकेत, म्यानमारमध्ये पुन्हा लष्करी बंड\\nसारांश: म्यानमारमध्ये पुन्हा एकदा लष्करानं बंड केला आहे. लष्करानं सत्ताधारी नॅशनल लीग फॉर डेमोक्रसीच्या नेत्या आँग सान सू ची यांना लष्कराने अटक केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आँग सान सू ची\n\nसू ची यांच्या अटकेच्या काही तासांमध्येच लष्कारनं बंड केल्याचं जाहीर केलं आहे. तसंच म्यानमारमध्ये 1 वर्षाची आणिबाणी लागू करण्यात आल्याचं टीव्हीवर जाहीर करण्यात आलं आहे. \n\nलोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या नेत्याला लष्कराने अटक केल्यामुळे म्यानमारमध्ये बंड होण्याची भीती व्यक्त होतेय.\n\nनोव्हेंबरमध्ये म्यानमारमध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये, नॅशनल लीग फॉर डेमोक्रसी पक्षाने सत्ता स्थापनेसाठी आवश्यक जागा जिंकल्या होत्या. मात्र ही मतं फेरफार करून मिळवल्याचं लष्कराचं म्हणणं होतं. \n\nआँग सान स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आंतरराष्ट्रीय वाघ दिन: 'सोनेरी वाघ' आणि काझीरंगाची आश्चर्यकारक कहाणी\\nसारांश: नदीकाठ, मागे हिरवंगार गवत आणि समोर बसलेली सोनेरी वाघीण...ठाण्यातल्या मयुरेश हेंद्रेनं काढलेला हा फोटो सध्या वन्यप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेल्या या फोटोमागची कहाणी फोटोमधल्या सोनेरी वाघाइतकीच विलक्षण आणि विचार करायला लावणारी आहे. \n\nआसाममधल्या काझीरंगाच्या जंगलात मयुरेशनं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा फोटो टिपला होता. आपण एका दुर्मिळ क्षणाचे साक्षीदार आहोत, याची त्याला नंतर जाणीवही झाली. या वाघाला गोल्डन टायगर किंवा टॅबी टायगर म्हटलं जातं हेही त्याला आधी माहीत नव्हतं. \n\nगोल्डन टायगर किंवा सोनेरी वाघ म्हणजे काहीशी पिवळसर सोनेरी रंगाची त्वचा असणारा वाघ. इतर वाघांसारखे या वाघांच्या अंगावर काळे पट्टे स्पष्टपण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आई आणि नवजात बाळाला जोडणारी गर्भनाळ कधी कापावी?\\nसारांश: भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने याच वर्षी नोव्हेंबरमध्ये एक सूचनापत्रक प्रसिद्ध केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लहान बाळ\n\nमंत्रालयाचे विशेष सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य मिशनचे संचालक मनोज झालानी यांनी हे पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये गर्भनाळ बांधणं आणि कापण्यासंबंधी (क्लिपिंग) माहिती देण्यात आली आहे. \n\nया सूचना सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवण्यात आल्या आहेत. प्लॅसेंटा स्वतःहून बाहेर येणं, त्यानंतर क्लिपिंग आणि त्याचे फायदे यासंबंधीच्या सूचनांचा यामध्ये समावेश आहे.\n\nनॅशनल हेल्थ मिशन\n\nजागतिक आरोग्य संघटना काय म्हणते?\n\nजागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर गर्भनाळ आणि क्लिपिंगसंबंधी अशा काहीही सूचना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आईचा मृतदेह 10 वर्षं फ्रीझरमध्ये ठेवणाऱ्या महिलेला अटक\\nसारांश: जपानमधील एका महिलेने तिच्या आईचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याची घटना उघडकीस आलीय. जपानमधील पोलिसांनी या महिलेला अटक केलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संग्रहित छायाचित्र\n\nयुमी योशिनो असं या अटक केलेल्या महिलेचं नाव असून, ती 48 वर्षांची आहे.\n\nस्थानिक माध्यमांना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युमी योशिनो यांना त्यांच्या आईचा मृतदेह सापडला आणि त्यांनी 10 वर्षे लपवून ठेवला. कारण त्यांना टोकियोच्या बाहेर जायचं नव्हतं.\n\nमृतदेह पूर्णपणे गोठलेला होता. त्यामुळे त्यावर कुठलीही जखम दिसत नव्हती, असंही पोलिसांनी सांगितलं.\n\nतपास करणाऱ्या पथकाला महिलेच्या मृतदेहाची वेळ आणि कारण अद्याप कळू शकलं नाहीय. \n\nएका सफाई कामगारामुळे फ्रीझरमध्ये मृतदेह ठेवला असल्याचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आईसोबतच्या भांडणातून त्याला सापडलं 'हॉटेल'\\nसारांश: मुनफ कपाडियाला 2014 मधली ती दुपार अजूनही लख्ख आठवते. त्या दुपारीच त्याचं आणि त्याच्या आईचं कडाक्याचं भांडण झालं होतं. मात्र, त्या भांडणानंतर त्याचं आणि त्याच्या आईचं आयुष्य पार बदलून गेलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुनफ आणि त्याची आई नफिसा कपाडिया.\n\nखरंतर त्या वेळी गुगल सारख्या नामांकित कंपनीत काम करणारा 25 वर्षीय मुनफ टीव्हीवर आपला आवडता अमेरिकी कार्टून शो 'द सिम्पसन्स' बघत होता. \n\nमात्र, त्याच्या आईला एक भारतीय टीव्ही शो बघायचा होता. मुनफच्या आईनं टीव्हीचं चॅनल बदलून आपला आवडता कार्यक्रम लावला. आपला आवडता टीव्ही शो बदलल्यानं मुनफ वैतागला.\n\nयावरून आई आणि मुलांत भांडणाला सुरुवात झाली. मात्र, या भांडणातून एक वेगळीच 'आयडिया' जन्माला आली. या कल्पनेच्या जोरावर मुनफनं स्वतःचं 'पॉप-अप रेस्टॉरंट' सुरू केलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आजची चंद्रग्रहणाची रात्र वेगळी का?\\nसारांश: सुपर मून, ब्लू मून आणि ब्लड मून हे सगळं एकाच वेळी दिसणार आणि त्यातून हे खग्रास चंद्रग्रहण. असा दुर्मीळ खगोलीय योग आला आहे 152 वर्षांनी. म्हणूनच आत्ताचं हे चंद्रग्रहण विशेष आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : चंद्राबाबत घडणाऱ्या या तीन घटना तुम्हाला माहित आहेत का?\n\nचंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला घडत आहेत. आजचं खग्रास चंद्रग्रहण भारतासह ऑस्ट्रेलिया आणि आणखी काही पूर्व आशियायी देशांतून दिसणार आहे. 6.21 ला सुरू होणारं ग्रहण 7.37 पर्यंत असेल. ही 76 मिनिटं कुठल्याही दुर्बिणीशिवाय बघता येईल.\n\nमुंबईच्या नेहरू तारांगणाच्या प्रांगणातून हा तिहेरी सोहळा पाहण्यासाठी गर्दी जमली आहे. नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांच्याकडून बीबीसी मराठीने या घटनेचं महत्त्व जाणून घ्यायचा प्रयत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आता साध्या कंप्युटरवरूनही खेळता येणार पबजी गेम\\nसारांश: सध्या उपलब्ध असणाऱ्या शूटिंग गेम्स पैकी सगळ्यांत लोकप्रिय असणारा गेम म्हणजे - प्लेयर अननोन्स बॅटलग्राऊंड (PlayerUnknown's Battlegrowund) म्हणजेच पबजी.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या 'बॅटल रोयाल' पद्धतीचे अनेक गेम्स यापूर्वी आले आणि पबजीनंतरही आले. पण सर्वांत जास्त लोकप्रियता याच गेमला मिळाली. या गेमवरून, त्याच्या अॅडिक्शनवरून वादही झाले. गेमवर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. पण या गेमची लोकप्रियता मात्र त्याने कमी झाली नाही. \n\nआपल्या गेमिंग कंप्युटर्सहून खेळणारे हार्ड कोअर गेमर्स आणि मोबाईलवरून खेळणारे हौशी गेमर्स या दोन्हींमध्ये हा गेम तितकाच लोकप्रिय आहे. पण आता याच्याही पुढे एक पाऊल टाकत पबजी कॉर्पोरेशन आता या गेमची 'लाईट' (Lite) व्हर्जन आणत आहे. \n\nही लाईट व्हर्ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आत्मनिर्भर भारत अभियान: नरेंद्र मोदी यांची स्वदेशीची हाक कितपत शक्य? |सोपी गोष्ट 77\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी ‘आत्मनिर्भर भारत अभियाना’ची घोषणा केलीये. यासाठी त्यांनी २० लाख कोटींच्या एका पॅकेजचीही घोषणा केली. आत्मनिर्भर म्हणजेच स्वयंपूर्ण किंवा self reliant. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"साध्या सरळ सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्या गरजा आपणच पूर्ण करायच्या, असा याचा अर्थ होतो. कोरोनाचं संकट हे अभूतपूर्व आहे आणि यातून आपल्याला वाचयचंय आणि पुढे जायचंय आणि यासाठी आत्मनिर्भर भारत हाच पर्याय असल्याचं मोदींनी म्हटलंय.\n\nखरं तर भारतासाठी हा कॉन्सेप्ट काही नवा नाहीये. आपल्याला सगळ्यांना माहितीये की अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून स्वदेशी हा शब्द आपण ऐकत आलोय. \n\nगेल्या ६ वर्षांत मेक इन इंडिया हा मोदी सरकारचा उपक्रमही आपण पाहिलाय. मग आता कोरोनाच्या या जागतिक आरोग्य संकटाच्या तोंडावर मोदी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरेंचे मित्र झिशान सिद्दिकी अचानक शिवसेनेविरोधात एवढे आक्रमक का झालेत?\\nसारांश: मातोश्रीच्या अंगणातच कोरोना लसीकरणाच्या राजकारणावरून ठाकरे सरकारमध्ये वादाची ठिणगी पडलीय. लसीकरण केंद्रावर शिवसेनेकडून केल्या जाणाऱ्या पोस्टरबाजीमुळे, शिवसेना विरुद्ध कॉँग्रेस वाद पेटायला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेच्या बॅनरबाजीमुळे महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसचे स्थानिक आमदार झिशान सिद्धीकी नाराज झालेत. \"कोरोनाविरोधी लस शिवसेना नेते घरी बनवतात का?\" अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवांद्रेपूर्व विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा हा बालेकिल्ला त्यांच्या हातातून निसटलाय. त्यामुळे पुढच्या वर्षी होऊ घातलेली पालिका निवडणूक पहाता, मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेने जोर लावायला सुरूवात केलीय. \n\nशिवसेना विरुद्ध कॉंग्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार- देवेंद्र फडणवीस : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार - देवेंद्र फडणवीस\n\nआदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यास कोणतीही अडचण नाही, आम्ही आताही त्यांना हे पद देऊ शकतो. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढवणारे ठाकरे परिवारातील पहिले सदस्य ठरतील, तसेच त्यांना सरकारमध्ये पाहायलाही आवडेल, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. \n\nही बातमी लोकसत्ताने आपल्या वेबसाईटवर दिली आहे.\n\nकोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकांमध्ये सेना भाजपा एकत्र लढणार आहेत. भाजपा जरी मोठा पक्ष ठरला असला तरी आमच्या जुन्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आदित्य ठाकरेंवर अमृता फडणवीस यांची टीका, 'तुमचं आयुष्य रेशीम किड्यासारखं आहे' : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. \n\n1. 'आदित्य ठाकरे, तुमचं आयुष्य रेशीम किड्यासारखं आहे' - अमृता फडणवीस\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमृता फडणवीस आणि आदित्य ठाकरे\n\nबांगड्या घातल्या आहेत का, अशी टीका करणाऱ्या फडणवीस यांनी माफी मागावी, असं म्हणणाऱ्या शिवसेनेच्या आदित्य ठाकरे यांच्यावर अमृता फडणवीस यांनी टीका केली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिलीय.\n\nभाजपच्या राज्य सरकारविरोधातील आंदोलनामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, \"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पक्षानं बांगड्या घातल्या असतील, पण आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत. भाजपाला जशास तसं उत्तर कशा पद्धतीनं देतात हे ठाऊक आहे. आमच्यामध्ये तेवढे सामर्थ्य आहे.\" \n\nयावर आद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आपल्या हापूस आंब्याला अल्फान्सो का म्हणतात हो?\\nसारांश: आंबा म्हणजे फळांचा राजा! त्यातल्या त्यात हापूस म्हटलं तोंडाला पाणी सुटतंच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फळांच्या या राजाला जगभरातून मागणी असते. आणि देशाविदेशात तर हापूस जणू काही पेटंट झाला आहे. म्हणूनच फळांच्या या राजाबद्दल ही चवदार माहिती जाणून घेणं महत्त्वाचं. \n\nया आंब्याला हापूस का म्हणतात?\n\nहापूसला अल्फान्सो असंही म्हटलं जातं, आणि या नामकरणात भारतातील पोर्तुगिजांचाही मोठा वाटा आहे.\n\nपोर्तुगीज लष्करात अल्फान्सो डे अल्बकर्की नावाचे एक अधिकारी होते. पोर्तुगिजांचं इथे राज्य उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती. \n\nजिओग्राफीकल इंडिकेशन जर्नलमध्ये दिलेल्या माहितीनुसार अल्बकर्की यांनी गोव्यात मोठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आयआरएस सहीराम मीणा लाचखोरीच्या आरोपात अटकेत, 200 कोटींचं घबाड सापडलं?\\nसारांश: पद, प्रतिष्ठा, धन-संपत्ती सगळं काही त्यांच्या पायाशी लोळण घेत होतं. पण त्यांची इच्छा होती थेट देशाच्या संसदेत जाण्याची. अर्थात खासदार होण्याची. पण त्याआधीच राजस्थानच्या अँटी करप्शन ब्युरोने कोटामध्ये नार्कोटिक्स विभागाचे उपायुक्त सहीराम मीणा यांना प्रजासत्ताक दिनादिवशीच लाच घेताना रंगेहात पकडलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सहीराम मीणा\n\nमीणा यांनी सकाळी झेंडावंदन केलं. सत्य, निष्ठा आणि प्रमाणिकपणाच्या गप्पा मारल्या. आणि आता अधिकारी त्यांच्या करोडोंच्या संपत्तीचा हिशोब लावण्यात गुंतले आहेत. \n\nअँटी करप्शन ब्युरोच्या माहितीनुसार मीणा यांच्या संपत्तीचा आकडा 200 कोटी रुपयाच्या घरात पोहोचला आहे. ज्यात तब्बल अडीच कोटी रुपये कॅश, 106 प्लॉट्स, 25 दुकानं, पेट्रोल पंप, लग्नाचे हॉल, दागदागिने आणि शेतजमिनीचा समावेश आहे. \n\nमीणा यांच्याकडे सापडलेली संपत्ती मोजण्यासाठी चक्क मशीन्स मागवाव्या लागल्या. विशेष म्हणजे त्यांनी बिटकॉईनमध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आरक्षण हा मुलभूत हक्क नाही असं सुप्रीम कोर्टाने का म्हटलं?\\nसारांश: \"पदोन्नतीमध्ये आरक्षण मागणं हा व्यक्तीचा मुलभूत हक्क नाहीय, पदोन्नतीमध्ये आरक्षण द्या असे आदेश न्यायालयं सरकारला देऊ शकत नाहीत. तसं आरक्षण देण्याचा अधिकार मात्र सरकारांना आहे,\" हे म्हणणं आहे सुप्रीम कोर्टाचं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुप्रीम कोर्ट\n\nउत्तराखंड सरकारच्या 2012 मधील एका निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना 7 फेब्रुवारीला न्यायमूर्तींनी असं मत नोंदवलं आणि त्यामुळे साहजिकच गेली अनेक वर्षं नोकऱ्या आणि बढत्यांमध्ये आरक्षण देण्यावरून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं.\n\nमहाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची तरतूद आहे, पण ती बढत्यांमध्येही लागू होते का? आरक्षण हा जर मुलभूत हक्क नसेल तर ते कसं दिलं जातं? या निकालामुळे सध्या मिळत असलेल्या आरक्षणावर काही पर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आरक्षणाबाबतच्या भूमिकेमुळे तर भाजपचा पराभव नाही झाला?\\nसारांश: राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ या तीन हिंदी भाषिक राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांसोबतच देशाच्या राजकारणात काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाची सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तिन्ही राज्यांमध्ये सत्ताधारी भाजपचा पराभव झाला आहे. मात्र तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाची कारणं एकसारखी दिसत नाहीत. \n\nआपण शेतकऱ्यांसाठी केलेली कर्जमाफीची घोषणा, हेच काँग्रेसला विजयाचं कारण वाटतंय. मात्र हे कारण योग्य नाही. कारण तिन्ही राज्यांमध्ये भाजपच्या पराभवाचं प्रमाण वेगवेगळं आहे. \n\nछत्तीसगढमध्ये भाजप पूर्णपणे नाहीशी झाली आहे तर मध्यप्रदेशात त्यांना सत्तास्थापनेसाठी केवळ सात जागा कमी पडल्या आहेत. \n\nराजस्थानमध्ये भाजपने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. \n\n' कुणीही आरक्षण संपवू शक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आरे मेट्रो कारशेड कांजूरमार्गला नेल्यामुळे मुंबईला काय फायदा होईल?\\nसारांश: भारतात पर्यावरण हा महत्त्वाचा राजकीय मुद्दा बनल्याच्या घटना फारशा दिसत नाहीत. पण आरेमध्ये मेट्रो-3 प्रकल्पासाठी कारशेड उभारण्याचा प्रस्ताव आणि तिथलं जंगल वाचवण्याची मोहीम यानिमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या एकेकाळच्या मित्रपक्षांमधले मतभेद जाहीर केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आरेमध्ये कारशेड उभारण्यासाठी झाडं तोडण्याच्या कामाला सुरुवात झाली, तेव्हा त्यावरून मोठं आंदोलन सुरू झालं. वर्षभरानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारनं तो निर्णय फिरवला आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुंबईच्या मेट्रो-3 प्रकल्पाची कारशेड आता आरे कॉलनीऐवजी कांजूरमार्ग इथे उभारली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. गेल्या महिन्यातच ही कारशेड आरेमधून हटवण्याचा निर्णय म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आषाढी एकादशी : उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी पंढरपूर येथे केली विठ्ठलाची महापूजा\\nसारांश: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पहाटे दोन वाजता सुरू झालेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेचे मानाचे वारकरी अहमदनगर जिल्ह्यातील वीणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनुसया बढे (चिंचपूर-पांगुळ, ता. पाथर्डी) हे दांपत्य ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत ते महापूजेत सहभागी झाले होते. \n\nही महापूजा संपन्न झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी ट्वीट केलं त्यात ते म्हणाले, मी माऊलीला साकडं घातलं आहे की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, आम्हाला चमत्कार दाखव. कारण मानवाने हात टेकले आहेत. आपल्याकडे औषध नाही, काही नाही. हे तोंडाला पट्टी बांधून कसं जीवन जगायचं?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: आसाम निवडणूक: पुन्हा कमळ फुलणार, पण मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स\\nसारांश: जनतेचा आशिर्वाद आम्हाला लाभला आहे. तो प्रमाण मानून भारतीय जनता पक्ष सरकार स्थापन करेल असं आसामचे मुख्यमंत्री सरबनंदा सोनोवाल यांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्बानंदा सोनोवाल की हिमंत बिस्वा-कोण होणार आसामचं मुख्यमंत्री?\n\nमतमोजणी पूर्ण झाल्यानंतर भाजप पुढच्या कार्यवाहीला सुरुवात करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nआसाममध्ये भाजपला सत्तेची सर्वाधिक संधी आहे. काँग्रेसप्रणित आघाडीने आव्हान उभं केलं असलं तरी भाजपाला जास्त जागा मिळतील असा जनमत चाचण्यांचा कौल आहे. \n\nआसाममध्ये 126 जागांसाठी मतदान झालं होतं. भाजप नेते हिमंत बिस्वा सरमा यांनी पक्ष शंभर जागा जिंकेल असा दावा केला आहे. दुसरीकडे जनमत चाचण्यांचे कौल खरे ठरत नाहीत असं काँग्रेस नेते गौरव गोगोई यांचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंटरनेटवरून तुम्ही कायमचे गायब होऊ शकता का?\\nसारांश: \"भविष्यात सगळेच 15 मिनिटांसाठी गायब होतील,\" जगप्रसिद्ध मात्र अज्ञात असलेल्या लंडनच्या बान्स्की या स्ट्रीट आर्टिस्टचं हे जगप्रसिद्ध वाक्य.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अर्थात, रिलेशनशिप स्टेटसपासून सहलीसाठी कुठे गेलो होतो, हे ऑनलाईन टाकण्याची घाई असलेल्या आजच्या इंटरनेट युगात काही काळासाठी का होईना, पण गायब होणं किंवा विस्मृतीत जाणं खरंच शक्य आहे का?\n\nऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिट्युटमधले प्राध्यापक व्हिक्टोर मेयर-शोएनबर्गर म्हणतात, \"यापूर्वी कधी नव्हते इतके गॅजेट्स आज आपल्याकडे आहेत आणि या उपकरणांना खूप सेन्सर्स आहेत. हे सेन्सर्स सतत आपली माहिती गोळा करत असतात.\"\n\nही माहिती खूप महत्त्वाची आहे. 'CareerBuilder' या रिक्रूटमेंट फर्मने केलेल्या सर्व्हेनुसार गेल्या वर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंटरसेक्स मुलाच्या आईची गोष्टः 'हे मूल मुलगा आहे की मुलगी त्यालाच ठरवू दे'- पाहा व्हीडिओ\\nसारांश: कौशमी चक्रवर्ती यांनी शनायाला दत्तक घेतलं आहे. शनाया इंटरसेक्स आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शनायावर लिंगबदल शस्त्रक्रिया करावी यासाठी कौशमीवर डॉक्टरांचं वाढतं दडपण आहे. \n\nकौशमी यांनी हा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईला अश्रू अनावर झाले. \n\nइंटरसेक्स म्हणजे कोणतं लिंग आहे हे ठामपणे सांगता न येणं. \n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंडियन मॅचमेकिंग : नेटफ्लिक्सवरचा लग्न जुळवणारा शो का आहे वादात?\\nसारांश: नेटफ्लिक्सवर सध्या एक नवीन शो सुरू आहे - इंडियन मॅचमेकिंग. या शोवरून सध्या बरीच चर्चा सुरू आहे. शो पुराणमतवादी वाटत असला तरी प्रामाणिक आणि समाजाचं वास्तव दाखवणारा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीमा तापरिया यांनी हा 8 भागांचा शो आणला आहे. भारत आणि अमेरिकेतल्या आपल्या क्लायंट्ससाठी योग्य जोडीदार शोधणं, हे त्यांचं काम. \n\nत्या म्हणतात, \"लग्नाच्या गाठी स्वर्गातच जोडल्या जातात आणि हे काम पूर्ण करण्याची जबाबदारी देवाने माझ्यावर टाकली आहे.\"\n\nया शोमध्ये त्या दिल्ली, मुंबईसह अमेरिकेतल्या अनेक शहरात उपवर\/वधूंना भेटतात. जवळपास 2 आठवड्यांपूर्वी हा शो रीलिज झाला आणि अल्पावधीतच भारतातला नेटफ्लिक्सवरचा टॉप शो बनला. \n\nया शोवरून सोशल मीडियावर शेकडो मीम्स आणि विनोद फिरत आहेत. काहींना शो फारच आवडला आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंडोनेशिया : चर्चवर बाँबहल्ला करणारं ते कुटुंब सीरियातून परतलं होतं\\nसारांश: इंडोनेशियातल्या चर्चमध्ये झालेल्या आत्मघातकी बाँब स्फोटांमागे एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तसंच या कुटुंबातले 6 जण सीरियातून प्रशिक्षण घेऊन आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. \n\nया हल्ल्यांमध्ये किमान अकरा जणांचा मृत्यू झाला आहे तर 40हून जास्त जखमी झाले. \n\n\"एका चर्चवर आई आणि तिच्या दोन मुलींनी हल्ला केला. तर इतर दोन चर्चमध्ये वडील आणि तीन मुलांनी स्वत:कडच्या बाँबचा स्फोट घडवून आणला,\" अशी माहिती पोलीस दलाचे प्रमुख टिटो कार्नेवियन यांनी स्पष्ट केलं. \n\nहे सर्वजण जेमाह अंशरुत दौला या संघटनेशी संबंधीत असल्याचं टिटो यांनी सांगितलं आहे.\n\n2005 पासून इंडोनेशियात झालेला हा सगळ्यात भीषण हल्ला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंडोनेशियाः 'या' शहरात पुराचं पाणी अचानक रक्तासारखं लाल कसं झालं?\\nसारांश: इंडोनेशियात एका गावात आलेल्या पुरानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अगदी रक्तासारखं लाल रंगाचं पाणी पाहून पहिल्यांदा सर्वच लोक चक्रावून गेले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याचं झालं असं...एका कपडे रंगवणाऱ्या कारखान्यामध्ये पुराचं पाणी घुसलं त्यामुळे पुराच्या सगळ्या पाण्याचा रंग लालभडक झाला. हे पाणी सगळ्या गावात पसरलं होतं. लालभडक रंगामुळे सुरुवातील रक्ताचा पूर आल्यासारखं इथल्या लोकांना वाटलं.\n\nइंडोनेशियाच्या पेकलोंगान भागामध्ये जेंगगॉट नावाचं गाव आहे. तिथं ही घटना घडली आहे. पेकलोंगान भाग हा कपडे रंगवणे आणि वॅक्ससाठी प्रसिद्ध आहे. हे पुराचे फोटो शेकडो लोकांनी शेअर केले आहेत.\n\nहे फोटो खरे असल्याचं एका स्थानिक अधिकाऱ्यानं स्पष्ट केलं आहे.\n\nस्थानिक अधिकारी दिमास आर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंडोनेशियात त्सुनामी भूकंपाविना कशी काय आली?\\nसारांश: भूकंपाविना उसळलेल्या त्सुनामीमुळे इंडोनेशियात शेकडो जणांनी जीव गमावला. या लाटा निर्माण कशा झाल्या याबाबत अनिश्चितता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंडोनेशियाच्या पँडेग्लांग बेटावर त्सुनामीमुळे झालेलं नुकसान\n\nफोटोग्राफर ऑस्टिन अँडरसन हे शनिवारी रात्री जावा बेटांच्या पश्चिमेकडच्या भागात क्रेकाटोआ ज्वालामुखीचे फोटो काढत होते. त्याचवेळी एक भयंकर त्सुनामी इंडोनेशियात धडकली आणि सर्वत्र हाहाकार माजला.\n\nकुठल्याही भूकंपाविना त्सुनामी आल्याने लोकांची तारांबळच उडाली, असं ऑस्टिन यांनी सांगितलं. या त्सुनामीच्या अनेक मीटर उंच लाटा किनाऱ्यावर धडकल्या, काही जावा बेटांवरच्या किनाऱ्यावरही आदळल्या. \n\nऑस्टिन सांगतात, \"लाटांचा वेग अत्यंत तेजीने वाढताना मी पाहि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंदुरीकर जर निवडणूक लढवणार नाहीत तर भाजपच्या यात्रेत का गेले?\\nसारांश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेला कीर्तनकार इंदुरीकर महाराज उपस्थित होते, त्यामुळे ते राजकारणात येत आहेत की काय अशी चर्चा सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किर्तनकार इंदुरीकर महाराज काल (13 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांच्या संगमनेर येथील सभेला उपस्थित होते.\n\nसंगमनेरच्या सभेत त्यांनी मुख्यमंत्र्यांना एक लाख रुपयांचा धनादेश दिला. तिथून ते परतले पण इंदुरीकर महाराज भाजपमध्ये प्रवेश करणार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढणार, अशी चर्चा समाजमाध्यमांमध्ये सुरू झाली. \n\nयातलं सत्य जाणून घेण्यासाठी आम्ही इंदुरीकर महाराजांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.\n\nइंदुरीकर महाराज निवडणूक लढणार नाही, असं त्यांच्या प्रवक्त्यांशी बीबीसी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इंदू मिथा - पाकिस्तानात भरतनाट्यम जिवंत ठेवणारी महिला\\nसारांश: हिंदू पौराणिक कथांचा संदर्भ न घेता भरतनाट्यम असू शकतं का? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका पाकिस्तानी महिलेनं भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकाराला वेगळा अर्थ दिला आणि ही परंपरा पाकिस्तानात जिवंत ठेवली.\n\nऊर्दू भाषा आणि पाकिस्तानी संस्कृती यांची त्यांनी या नृत्यात सांगड घातली.\n\nबीबीसी उर्दूचे प्रतिनिधी फरहान यांचा रिपोर्ट \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इजिप्तमध्ये सापडलं 3000 वर्षांपूर्वीचं 'हरवलेलं सोनेरी शहर'\\nसारांश: इजिप्तमध्ये 3,000 वर्षांपूर्वीचं शहर सापडलं आहे जे वाळूच्या ढिगाऱ्याखाली गेलं होतं. तुतनखामुनच्या थडग्यानंतरचं हे सगळ्यात महत्त्वपूर्ण उत्खनन आहे असं म्हटलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इजिप्तमध्ये सापडलेलं शहर\n\nलक्झोर जवळ हे सोनेरी शहर सापडल्याची घोषणा प्रसिद्ध उत्खननकार झाही हवास यांनी केली. इजिप्तमध्ये सापडलेलं हे सगळ्यात पुरातन अशा स्वरुपाचं शहर असं हवास यांनी म्हटलं. \n\nसप्टेंबर 2020 मध्ये उत्खननाला सुरुवात झाली आणि काही महिन्यातच याचा शोध लागला. \n\nइजिप्तमध्ये आमेनहोटेप 3 यांचं इसवीसनपूर्व 1391 आणि 1353 यांच्य साम्राज्यातलं शहर आहे. \n\nया शहराचा वापर आय आणि तुतनखामुन या राजांकडून केला जात होता. त्यांचे टोम्ब 'व्हॅली ऑफ किंग्ज'मध्ये शाबूत स्थितीत आढळले होते. \n\nहे शहर सापडणं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इमानी कुत्र्याने मालकिणीची पाहिली 80 दिवस वाट\\nसारांश: असं म्हणतात की कुत्र्यासारखा निष्ठावान प्राणी शोधून सापडणार नाही. इमानी श्वान मंडळींची अनेक उदाहरणं दिसतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कथाकहाण्यांचं म्हणाल तर कुत्र्यांच्या स्वामीभक्तीच्या अनेक कहाण्या आपल्याकडे प्रचलित आहेत. त्यातलीच एक म्हणजे शिवाजी महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या कुत्र्याने त्यांच्या चितेत घेतलेली उडी. \n\nअशीच काहीशी स्वामीभक्ती मंगोलियामध्ये दिसून आली. \n\nआपल्या मालकिणीचा मृत्यू जिथे झाला त्या रस्त्यावर कुत्र्याने 80 दिवसांपेक्षाही जास्त दिवस आपल्या मालकिणीची वाट पाहिली. \n\nचीनच्या ऑनलाईन जगात मंगोलियाच्या या कुत्र्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. ही घटना मंगोलियातच्या अंतर्गत भागातल्या होहोत शहरातली आहे. \n\nया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर, बुशरा मनिका यांच्याशी झाला निकाह\\nसारांश: पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि तहरीक ए इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे नेते इम्रान खान यांनी तिसऱ्यांदा लग्न केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून इम्रान यांच्या निकाहाच्या वेळचा फोटो ट्वीट करण्यात आला आहे आणि त्यांना लग्नाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जवळच्या मित्र आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत निकाह झाला.\n\nतहरीक ए इन्साफनं केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, रविवार 18 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता आप्तांच्या आणि जवळच्या मित्र परिवाराच्या उपस्थितीत निकाह झाला.'\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nहे ट्वीट बुशरा मनिका यांनीदेखील रिव्टीट केलं आहे. पीटीआयनं ट्वीट केलेल्या फोटोमध्ये मुफ्ती सईद हे इम्रान आणि बुशरा यांचा निकाहनामा वाचताना दिसत आहेत.\n\nमुफ्ती सईद यांनी निकाहनामा वाचला\n\nइम्रान यांच्या तिसऱ्या लग्नाची बातमी आल्याबरोबर सोशल मीडियावर याबद्दल जोरदार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इरफान खान यांनी 'त्या' पत्रात 2 वर्षांत मृत्यूची शक्यता व्यक्त केली होती\\nसारांश: प्रसिद्ध चित्रपट अभिनेते इरफान खान यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरलीय. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात इरफान खान यांचं निधन झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दोन वर्षांपूर्वी न्यूरोएंडोक्राइन या आजाराचं निदान झाल्यावर त्यांनी रुग्णालयातून आपल्या चाहत्यांसाठी आणि कुटुंबीयांसाठी एक पत्र लिहिलं होतं त्याचा अनुवाद या ठिकाणी देत आहोत. \n\nकाही महिन्यापूर्वी अचानक समजलं की मला न्यूरॉएन्डोक्राइन कॅन्सर झाला आहे. असा शब्द मी पहिल्यांदाच ऐकला होता. \n\nमी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर याबद्दल अजून पुरेसं संशोधन झालं नसल्याचं दिसून आलं. यामध्ये शरीराची विचित्र अवस्था होऊन बसते आणि त्यावर क्वचितच उपचार होऊ शकतो. \n\nआतापर्यंत माझ्या जीवनात अनेक चढ-उतार झाले. माझ्या बर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इराण-अमेरिकेच्या संघर्षात भारताची भूमिका काय राहील?\\nसारांश: जगात तिसरं महायुद्ध होणार का अशी चर्चा, ट्विटर, फेसबुकवर सुरू झाली आहे. आणि त्याचं कारण आहे इराण आणि अमेरिका या दोन देशांतला वाढता तणाव. या संघर्षाचा भारतावर काय परिणाम होईल याचा घेतलेला आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिका आणि इराण संघर्षाचे जगावर परिणाम होणार आहेत.\n\nइराण- अमेरिका संघर्ष पुन्हा कशामुळे पेटला?\n\nतुम्ही जनरल कासिम सुलेमानी यांच्याविषयी ऐकलं असेल. गेल्या आठवड्यात, 3 जानेवारीला अमेरिकेनं बगदादमध्ये ड्रोन हल्ला करून सुलेमानी यांची हत्या केली होती आणि तेव्हापासूनच दोन देशांमधलं तणाव शिगेला पोहोचला. हे सुलेमानी कोण होते? \n\nतर इराणच्या कुड्स फोर्स या एका समांतर आणि प्रभावशाली सैन्यदलाचे ते प्रमुख होते. अनेक तज्ज्ञांच्या मते इराणचे सर्वोच्च नेता आयातुल्ला अली खामेनी यांच्यानंतर ते इराणमधले दुसरे सर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इलॉन मस्क यांना ट्वीट भोवलं; टेस्लाचं अध्यक्षपद सोडणार\\nसारांश: टेस्ला कंपनी खासगी बनवण्यासंदर्भात चुकीचे ट्विट केल्याच्या आरोपानंतर टेस्ला कंपनीचे चेअरमन इलॉन मस्क यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेतील सेक्युरिटिज अॅंड एक्सचेंज कमिशनसोबत (SEC) चर्चा झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर त्यांना 2 कोटी डॉलर इतका दंड भरावा लागणार आहे. मस्क यांनी कंपनीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिला पण ते मुख्याधिकारी पदावर कायम राहणार आहेत. \n\nट्वीटमध्ये नेमकं काय होतं? \n\nऑगस्ट महिन्यात त्यांनी ट्वीट केलं होतं. टेस्ला कंपनीला स्टॉक मार्केटमधून काढून घेण्यात येईल आणि कंपनीची मालकी खासगी स्वरूपाची राहील, असं त्यांनी म्हटलं होतं \n\nज्यांचे शेअर्स आहेत त्यांना काळजी करायची आवश्यकता नाही असं त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इवांका ट्रंपबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची कन्या इवांका आज भारत दौऱ्यावर आहे. इवांका ट्रंप यांनी सध्या व्हाईट हाऊसमधील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक म्हणून ओळख निर्माण केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हाईट हाऊसमध्ये इवांका ट्रंप महत्वाची भूमिका बजावत आहेत.\n\nइवांका ट्रंप यांचं राजकीय वजन वाढण्याचं कारण काय हे समजून घेण्यासाठी त्यांचा व्हाईट हाऊसपर्यंतच्या प्रवासाचा आढावा घ्यावा लागेल.\n\n35 वर्षीय इवांका तीन मुलांची आई आहे. त्या आणि पती जारेड कुश्नर यांनी ट्रंप प्रशासनामध्ये सुरुवातीच्या काळापासून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. \n\nG-20 महिला शिखर परिषदेत इवांका जर्मन चॅन्सेलर अँगेला मर्केल, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) प्रमुख ख्रिस्तीना लगार्ड यांच्या बरोबर सहभाग घेतला. त्या वेळी इवांका ट्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: इस्राईलप्रकरणी जवाहरलाल नेहरूंनी आईनस्टाईनचं ऐकलं नव्हतं तेव्हा\\nसारांश: भारत आणि इस्राईल यांच्या स्वातंत्र्यात केवळ नऊ महिन्यांचा फरक होता - 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 14 मे 1948 रोजी इस्राईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अरब देशांनी आक्षेप घेतल्यानंतर इस्राईलचा स्वतंत्र देशाच्या रूपात जन्म झाला. पण इस्राईलला एक स्वतंत्र देश म्हणून जगानं स्वीकारायला बराच काळ जावा लागला. 14 मे 1948 रोजी इस्राईलने स्वातंत्र्याची घोषणा केली आणि त्याच दिवशी संयुक्त राष्ट्रसंघाने त्याला मान्यता दिली.\n\nअमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष एस ट्रुमन यांनीसुद्धा इस्राईलला त्याच दिवशी मान्यता दिली. डेविड बेन ग्युरियन इस्राईलचे पहिले पंतप्रधान बनले. त्यांनाच इस्राईलचे संस्थापक म्हटलं जातं.\n\nतेव्हा भारत इस्राईलच्या स्थापनेच्या विरोधात होता. भा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ईश सोधी: भारतीय वंशाचा ईश असा बनला न्यूझीलंडचा फिरकीपटू\\nसारांश: आई-वडिलांनी देश बदलला की मुलांचं भावविश्व बदलतं. लुधियाना ते ऑकलंड हे संक्रमण पेलणारा ईश सोधी वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडच्या संघाचा अविभाज्य भाग आहे. स्थलांतराची जागतिक घडामोडीतील आणखी एक कहाणी.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इश सोधी\n\nयंदाच्या वर्ल्ड कपसाठी 23 एप्रिल ही डेडलाईन होती. न्यूझीलंडने एकवीस दिवस आधीच म्हणजे 2 तारखेला संघ जाहीर केला. या संघातल्या दोन नावांवर चर्चा झाली. एक होता टॉम ब्लंडेल. संघ जाहीर झाला तेव्हा त्याने एकही वनडे खेळलेली नव्हती. त्यामुळे न्यूझीलंडने वर्ल्ड कपसाठी अनुनभवी कीपरला संधी दिली. \n\nया संघातलं दुसरं चर्चित नाव म्हणजे ईश सोधी. भारतात जन्मलेला आणि न्यूझीलंडच्या वर्ल्ड कप संघात निवड झालेला ईश पहिलाच खेळाडू ठरला होता. ईशची कहाणी स्थलांतराच्या जागतिक प्रक्रियेला साधर्म्य साधणारी. \n\nईश सोध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर कोरिया निवडणूक: किम जाँग उन यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही\\nसारांश: उत्तर कोरियामध्ये निवडणुका पार पडल्या. किम जाँग उन यांच्या पक्षाचे 100 टक्के खासदार संसदेत निवडून गेले आहेत पण यावेळी मात्र किम जाँग उन यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही निवडणूक केवळ एक औपचारिकता आहे असं म्हटलं जातं. नावापुरतं का होईना पण किम जाँग उन हे संसदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे राहतात. \n\nपण यावेळी मात्र त्यांचे खासदारांच्या यादीत नावच नाही. \n\nकिम यांची बहिण किम यो जाँग या खासदार बनल्या आहेत. किम यो जाँग यांचं राजकीय वजन वाढत चालल्याचं दिसत आहे. ही संसद अधिकृत आहे असं दाखवण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातात. पण आंतरराष्ट्रीय समुदायाने वेळोवेळी या निवडणुकाचा निषेध केला आहे. \n\nकारण या निवडणुकीत दिल्या जाणाऱ्या बॅलट पेपरवर केवळ एकाच जणाचं नाव असतं. त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर कोरियातल्या जगावेगळ्या संसदेच्या निवडणुकीबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत?\\nसारांश: उत्तर कोरियाची जनता सत्तेत असलेल्या किम जाँग-उन सरकारला पुन्हा सत्तेत निवडून देणार आहे. मतदान करणं त्यांचा अधिकार आहे खरा, पण त्यांच्यापुढे उमेदवार एकच आहे - अर्थातच किम जाँग-उन.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर कोरियात Supreme People's Asssembly (SPA) साठी मतदान करणं बंधनकारक असतं आणि तिथं उमेदवारांचा कोणताही पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा विरोध होत नाही.\n\nकिम जाँग-उन सत्तेत आल्यापासून अशा प्रकारची ही दुसरी निवडणूक आहे. मतदानाची टक्केवारी कायम 100 टक्क्यांच्या जवळपास असते. तसंच सत्ताधारी पक्षासाठी सगळ्यांची संमती असते. \n\nसंपूर्ण जगापासून अलिप्त राहिलेल्या उत्तर कोरियावर किम घराण्याची एकहाती सत्ता आहे. नागरिकांना या कुटुंबाप्रति आणि नेत्याप्रति निष्ठा दाखवावी लागते.\n\nनिवडणुका कशा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर प्रदेश : 'एन्काऊंटरमध्ये मुस्लीम-दलित निशाण्यावर?'\\nसारांश: 10 महिन्यांत 1100पेक्षा जास्त एन्काऊंटर आणि त्यात 40पेक्षा अधिक जणांचा खात्मा! हा आकडा एखाद्या चित्रपटाला साजेसा वाटत असला तरी तो एकदम खरा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1200 एन्काऊंटरमध्ये 40 गुन्हेगार मारल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा आहे.\n\nदेशातल्या सर्वांत मोठ्या राज्यात म्हणजे उत्तर प्रदेशात आज बोलबाला आहे तो एन्काऊंटरचा. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नुकतंच विधान परिषदेत याचं श्रेयही घेतलं आहे. राज्यातल्या गुन्हेगारी कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू असलेले हे एन्काऊंटर थांबणार नाहीत, असंही त्यांनी जाहीर केलं आहे. \n\nमुख्यमंत्र्यांनी राज्यात आतापर्यंत 1200 एनकाऊंटरमध्ये 40हून अधिक जणांचा खात्मा करण्यात आल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भातील वृत्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तर प्रदेश लोकसभा निकाल: अखिलेश यादव, मायावती यांचं महागठबंधन का ठरलं प्रभावहीन?\\nसारांश: लोकसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा दणदणीत विजय झाला आणि विरोधी पक्षांचा दारुण पराभव. हा निकाल अनेकांसाठी धक्कादायक होता, मात्र विश्लेषकांच्या मते हे निकाल एक्झिट पोल सारखेच आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महागठबंधन भाजपला रोखू शकलं नाही\n\n2014 सालीच उत्तर प्रदेशातील विजयामुळे भाजपला सत्तेचा मार्ग मोकळा झाल होता. यंदाही तिथे भाजपला समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पक्षाचं संयुक्त आव्हान असूनही 62 जागांवर विजय मिळवता आला. \n\nइतकंच नव्हे तर जेव्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पारंपरिक अमेठीच्या जागेव्यतिरिक्त केरळच्या वायनाडमधून लढण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भाजपने त्यांची चेष्टा केली की त्यांना अमेठीतून निवडून येण्याचा भरवसा नाहीये. आता ती चेष्टाच खरी ठरली आहे. \n\nभाजप नेत्या स्मृती इराणी यांनी त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तराखंड : वाढणारं पाणी, बोगद्यातला अंधार आणि ते जीवघेणे 7 तास\\nसारांश: उत्तराखंडमध्ये झालेल्या हिमस्खलनात बारा लोकांची टीम तपोवनाच्या वरच्या भागातील भुयारात अडकली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्या सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आयटीबीपीला यश मिळालं. या बारा जणांपैकी तिघा जणांशी बीबीसीनं संवाद साधला. त्यांनी या सुटकेच्या अनुभवाबद्दल आम्हाला सांगितलं. \n\nबसंत बहादूर \n\nबसंत बहादूर तपोवन जलविद्युत प्रकल्पात मजूर म्हणून काम करतात. ते इथं आउट फॉलमध्ये काम करायचे. ते मूळचे नेपाळचे. हिमस्खलनामुळे जेव्हा पूर आला, तेव्हा ते इथल्या बोगद्यात जवळपास 300 मीटर खोल अडकले होते. तब्बल सात तास ते इथं अडकून पडले होते. आतमधलं वातावरण किती भयानक होतं, हे त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. \n\n\"आम्ही बोगद्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उत्तराखंड हिमस्खलन : 18 मृतदेह बाहेर काढण्यात यश, 200 जण बेपत्ता\\nसारांश: उत्तराखंडच्या आपात्कालीन विभागाच्या माहितीनुसार, चमौलीमध्ये हिमस्खलनानंतर आलेल्या पुरातून आत्तापर्यंत 25 लोकांना जिवंत वाचवण्यात यश आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपात्कालीन विभागातर्फे अडकलेल्या लोकांची सुटका करण्याचं काम सुरू आहे.\n\nतर, आत्तापर्यंत 18 मृतदेह हाती लागल्याची माहिती, उत्तराखंड SDRF च्या प्रमुख DIG रिदम अग्रवाल यांनी बीबीसीशी बोलताना दिली.\n\nहिमस्खलनानंतर ऋषीगंगा पावर प्रकल्पाचा बांध फुटला.\n\nआपात्कालीन विभागाच्या माहितीनुसार या दुर्घटनेत एकून 154 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. हे सर्व पावर प्लांटमध्ये काम करणारे कर्मचारी असल्याचं सांगितलं जात आहे.\n\nरविवारी सकाळपासून बचावकार्याला सुरूवात करण्यात आली. ITBP, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदय लळीत अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीपासून बाजूला का झाले?\\nसारांश: अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीला तेव्हा नाटकिय रंग आला जेव्हा मुस्लीम पक्षकारांनी न्यायमूर्ती उदय लळीत यांच्या नियुक्तीला आक्षेप घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणाच्या सुनावणीसाठी मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांनी पाच सदस्यांचं घटनापीठ स्थापन केलं. त्यात शरद बोबडे, एन. व्ही. रामन, उदय लळित, धनंजय चंद्रचूड या न्यायमूर्तींचा समावेश होता. \n\nपण याच पाच न्यायमूर्तींपैकी एक उदय लळीत यांच्या खंडपीठातल्या समावेशाला मुस्लीम पक्षकारांच्या वकिलाने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे लळीत यांनी या खटल्यापासून स्वत:ला बाजूला केलं आहे.\n\nलळीत हे 1997 मध्ये अयोध्या प्रकरणात कल्याणसिंह यांचे वकील राहिल्याचा आक्षेप वकील राजीव धवन यांनी घेतला. \n\nत्यानंतर उदय लळीत यांनी स्वत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदयनराजे भोसले - शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर लगेच राजीनामा दिला असता\\nसारांश: राज्यसभेत नुकत्याच निवडून गेलेल्या सदस्यांनी काल शपथ घेतली. यामध्ये भाजपातर्फे उदयनराजे यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. मात्र या शपथविधीनंतर आता नव्या चर्चेला आणि पर्यायाने वादाला सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उदयनराजे यांनी इंग्रजीत शपथ घेतल्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली. मात्र यापूर्वीही त्यांनी लोकसभेत सदस्यत्वाची शपथ इंग्रजीतूनच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही चर्चा काहीशी थंडावली. \n\nपरंतु उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाही दिल्याचे कालच्या कामकाजाच्या व्हीडिओत दिसते. \n\nमात्र यावर विरोधी पक्षांच्या बाकांवरुन आक्षेपवजा काही टिप्पणी झाल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी हे सभागृह नसून हे माझे चेंबर आहे. शपथ वगळता इतर सर्व कामकाजातून व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद काय?\\nसारांश: उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांची भेट घेतली. \"सातारा येथे आमचे बंधू आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सदिच्छा भेट घेतली, यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली,\" असं ट्वीट उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उदयनराजे यांच्या भाजप प्रवेशामागे त्यांचा आणि शिवेंद्रसिंह राजे यांच्यामधील वाद, हे इतर कारणांपैकी एक कारण असल्याचं सांगितलं जातं. \n\nशिवेंद्रराजे आणि आपल्यात ठिणगी टाकणारे निघून गेल्यामुळे आता आपला काही वाद नाही असं उदयनराजे यांनी बीबीसीला म्हटलं आहे. \n\nपण हा वाद नेमका काय होता? हा प्रश्न अनेकांचा मनात वारंवार येतो. \n\nया वादाला एक इतिहास आहे. गोष्ट नव्वदच्या दशकातील आहे.\n\nउदयनराजे भोसले यांचे काका अभयसिंह राजे भोसले काँग्रेसमध्ये होते. राजकारणाच्या माध्यमातून त्यांनी संस्थात्मक, रचनात्मक कामाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदयनराजे भोसले यांच्या पत्रकार परिषदेचा नेमका अर्थ काय?\\nसारांश: 'आज के शिवाजी-नरेन्द्र मोदी' पुस्तकावरून झालेल्या टीकेनंतर आणि राजकीय वादानंतर शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी या सर्व प्रकरणावर आपली भूमिका व्यक्त केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उदयनराजे भोसले यांनी मंगळवारी (14 जानेवारी) पत्रकार परिषद घेऊन म्हटलं, की छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना करण्यायोग्य व्यक्ती भारतातच काय पण जगातही नाही. पण त्याचबरोबर जगात फक्त एकच 'जाणता राजा' आहे. जे लोक 'जाणता राजा' म्हणून कुणालाही उपमा देतात त्याचा मी निषेध करतो, असं वक्तव्य केलं.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या व्यक्तींचाही मी निषेध करतो. जेव्हा तुम्ही शिवसेना हे नाव ठेवलं तेव्हा तुम्ही शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारलं होतं का?\" असा प्रश्नही उदयनर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उदयनराजे भोसले: शेतकऱ्यांना मदत करा नाहीतर त्यांच्या असंतोषाचं नेतृत्व आम्ही करू #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य न केल्यास त्यांच्या असंतोषाचे नेतृत्व आम्ही करू - उदयनराजे\n\nशेतकऱ्यांना शासनाने योग्य ती मदत देऊन धीर द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांच्या असंतोषामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. शेतकरी आमच्या जीवाभावाचे असल्यामुळे त्यांच्या असंतोषाचे नेतृत्व आम्ही करू, असा इशारा माजी खासदार उदयनराजे यांनी सरकारला दिला आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\nउदयनराजे यांनी राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मुख्य सचिव यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यास स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे : आजपासून मंदिरात जायचं असेल तर 'या' नियमांचे पालन करा\\nसारांश: दिवाळी पाडवा म्हणजेच आजपासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळं उघडण्यात आली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रार्थनास्थळं आता खुली करण्यात येणार आहेत.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच याबाबतची घोषणा केली होती. त्यानुसार काही मदिरांमध्ये ऑनलाईन दर्शनाची सुविधासुद्धा करण्यात आली आहे. \n\nभाजप, मनसे, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी यांसारखे पक्ष गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मंदिरं आणि इतर धार्मिक स्थळं उघडण्यासाठी आंदोलनं करत होते. काही मंदिरांच्या प्रशासनांनी सरकारला आवाहनं केली, तर काहींनी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या भेटीगाठीही घेतल्या होत्या. \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भक्तांची सुरक्षा, आरोग्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे : मेट्रो कारशेड आता आरेऐवजी कांजूरमार्ग इथं होणार\\nसारांश: आरे इथं मेट्रोची जी कारशेड होणार होती, ती आता कांजूरमार्ग इथं होणार आहे, अशी महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे यांनी रविवारी (11 ऑक्टोबर) फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली. \n\n\"कांजूरची जागा शून्य रुपये किमतीनं कारशेडसाठी दिली आहे. तसा निर्णयही झाला आहे. ही सरकारी जमीन जनतेच्या हितासाठी आपण वापरत आहोत,\" असं मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nआरे मेट्रो कारशेडविरोधात आंदोलन करणाऱ्यांविरोधातले गुन्हे मागे घेत असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. \n\nउद्धव ठाकरे यांनी म्हटलं, \"आरेच्या 600 एकर जागेवर जंगल घोषित करण्यात आलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे देशातले पाचव्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री - सर्व्हे #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. देशातल्या सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे\n\nसी-व्होटर संस्थेने देशातल्या नेत्यांच्या लोकप्रियतेविषयीची एक पाहणी केली. यामध्ये लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीमध्ये उद्धव ठाकरे पाचव्या क्रमांकावर आहेत. या अहवालानुसार उद्धव ठाकरेंची लोकप्रियता 76.53% आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यापेक्षा उद्धव ठाकरेंची लोकप्रियता जास्त आहे. महाराष्ट्र टाईम्समध्ये याविषयीचं वृत्त आहे. \n\nओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक हे यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. दुसऱ्या क्रमांकावर छत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेची सूत्रं रश्मी ठाकरेंकडे आहेत का?\\nसारांश: रश्मी उद्धव ठाकरे. शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादक असलेल्या रश्मी यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रश्मी ठाकरे यांनी अन्वय नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केली होती असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. शिवसेना नेता रवींद्र वायकर यांनी हा व्यवहार झाल्याचं सांगितलं आहे. \n\nरश्मी ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनेक पैलू असल्याचं म्हटलं जातं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं सांभाळल्यापासून रश्मी ठाकरे या शिवसेनेच्या राजकारणात सक्रीय झाल्याचं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला आढावा. \n\n2009 चा प्रसंग... कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं आघाड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांचा कारभार फेसबुकवरून चालणार का?-राधाकृष्ण विखे-पाटील #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्वर प्रसिदध झालेल्या बातम्यांपैकी 5 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा-\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मुख्यमंत्री घराबाहेर पडेनात, कारभार फेसबुकवरून चालणार का?- राधाकृष्ण विखे पाटील\n\nकोरोनाच्या संकटात राज्यातील जनतेला दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर पडायला तयार नाहीत. मुख्यमंत्री फेसबुकवरच संवाद साधतात. त्यामुळे सरकारचा कारभार यापुढे आता फक्त फेसबुकवर चालणार का? असा सवाल भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. 'टीव्ही9 मराठी'ने ही बातमी दिली आहे. \n\nकेंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची राज्यात अंमलबजावणी केली जात नाही. केंद्राने दिलेल्या निधी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पारनेरच्या शिवसेना नगरसेवकांची घरवापसी\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले शिवसेनेचे पाच नगरसेवक स्वगृही परतले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हे नगरसेवक परतले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्थानिक नेतृत्वाबाबत आमची नाराजी होती शिवसेना पक्षावर नव्हती असं स्वगृही परतलेल्या नगरसेवकांनी म्हटलं आहे. \n\nहे सर्व प्रकरण काय होतं आणि त्याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम झाला आहे याबाबत अधिक जाणून घ्या या लेखातून.\n\nअजित पवारांचा निशाणा नेमका कुणावर? \n\nपारनेरच्या मुदद्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ताणलं जात आहे की हे अजित पवार यांचं नवं राजकारण आहे? \n\nकरण हा प्रवेश उद्धव ठाकरे यांना चांगलाच जिव्हारी लागल्याचं बोललं जातंय.\n\nत्यामुळेच 'राज्यात सत्ता अबाधित ठेवायची असेल तर पारनेरमध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट\\nसारांश: एकीकडे देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असताना आणि त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात राजकारणालाही ऊत आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजभवनात राजकारण - उद्धव ठाकरे वि. देवेंद्र फडणवीस\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्याबाबतच्या राजकीय हालचालींना सध्या वेग आला आहे. यासंबंधी महाविकास आघाडीच्या एका शिष्टमंडळाने आज राज्यपालांची भेट घेतली. \n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेनेचे प्रदेशाध्यक्ष एकनाथ शिंदे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, हे या शिष्टमंडळात होते.\n\nराज्यपालांची भेट घेताना महाविकास आघाडीचे नेते\n\n\"राज्याच्या मंत्रिमंड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे संजय राठोड यांना पाठिशी घालून काय साध्य करत आहेत?\\nसारांश: महाविकास आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांवर गेल्या काही दिवसांत गंभीर आरोप करण्यात आले. संबंधित प्रकरणांमध्ये सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हीडिओ व्हायरल झाले. पण उद्धव ठाकरे सरकारने आपल्या मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप केलेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय जनता पार्टीकडून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप झाल्यानंतर भाजपने त्यांना मंत्रिपदावरून हटवण्याची मागणी केली होती.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याप्रकरणी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.\n\nतरीही उद्धव ठाकरे सरकार आपल्या मंत्र्यांवर कारवाई का करत नाहीत? धनंजय मुंडे यांच्यानंतर वनमंत्री संजय राठोड यांना अभय देत महाविकास आघाडी सरकार कोणता संदेश देऊ पाहत आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकार वसुलीसाठी कोरोनाकडे दुर्लक्ष करतंय- डॉ. हर्षवर्धन\\nसारांश: महाराष्ट्रात लशीच्या तुटवड्यावरून केंद्र सरकार विरुद्ध राज्यातील महाविकास आघाडी सरकार अशा नवीन वादाला सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्र सरकार कोरोना आरोग्य संकटाबाबतीत गंभीर नसल्याची टीका केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केली आहे. \n\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे, \"कोरोना विषाणूशी लढत असताना महाराष्ट्र सरकारच्या चुकीच्या कारभाराचा आणि प्रासंगिक दृष्टीकोनाचा मी स्वत: साक्षीदार आहे. राज्य सरकारच्या अशा अभावांमुळेच संपूर्ण देशाच्या कोरोना विरुद्ध लढण्याच्या मोहिमेला फटका बसला आहे.\"\n\nनेमकं काय म्हणाले केंद्रीय आरोग्यमंत्री?\n\nकेंद्र सरकारने मह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कर्ज घेईल का?\\nसारांश: अतिवृष्टीमुळे मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि इतर भागातल्या शेतक-यांचे झालेले नुकसान पाहता राज्य सरकारनं आज 10000 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतपिकासाठी हेक्टरी 10 हजार रुपये तर फळपीकासाठी हेक्टरी 25 हजार रुपये मदत जाहीर केली. त्याशिवाय नुकसानग्रस्त भागातल्या पायाभूत सुविधांसाठी आर्थिक मदतही राज्य सरकार करेल. \n\nही मदत दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना मिळेल असंही ठाकरे म्हणाले. पण प्रश्न हा आहेच की ज्या आर्थिक चणचणीच्या स्थितीत राज्य सध्या आहेत, त्यात एवढी मोठी रक्कम सरकार कशी उभारणार? शरद पवारांनी सुवचल्याप्रमाणे सरकार कर्ज घेईल का? सरकार ही रक्कम कशी उभी करणार हा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारला ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकारचा शपथविधी योग्य की अयोग्य?\\nसारांश: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या आणि मंत्र्यांच्या शपथविधीचा मुद्दा बहुमत चाचणीच्या आजच्या दिवशी उपस्थित केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या मंत्र्यांनी घटनेतील मसुद्यानुसार शपथ घेतलेली नाही अशा शब्दांमध्ये फडणवीस यांनी आपलं मत हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासमोर मांडलं. मंत्र्यांची ओळख मुख्यमंत्र्यांनी करुन देण्याआधी त्यांनी घेतलेली शपथ घटनाबाह्य आहे याचा विचार करायला हवा असं म्हणणं त्यांनी मांडलं.\n\n\"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी घेतलेली शपथ घटनेला धरुन नाही. भारतीय घटनेत शपथेचा मसुदा दिला आहे. राज्यपालांनी मी असा शब्द उच्चारल्यावर मंत्र्यांनी मी म्हणून नाव वाचावं लागतं, पण या शपथविधीत कुणी बा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे नवीन वर्षात घरं खरंच स्वस्त होणार का?\\nसारांश: राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेताना निवासी बांधकाम प्रकल्पांवरील प्रिमिअम्स म्हणजे अधिमूल्यांमध्ये 50 टक्के सूट देऊ केली आहे. पण, याचा लाभ सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचून घरांच्या किमती खाली येतील का, याचा घेतलेला हा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या उद्रेकाचा सगळ्यात मोठा फटका देशातल्या बांधकाम उद्योगाला बसला. या उद्योगाला नवी उभारी आणण्यासाठी आता राज्य सरकारने महाराष्ट्रा पुरता एक निर्णय घेतलाय. बांधकाम व्यावसायिकांना भरावी लागणारी अनेक प्रकारची प्रिमियम्स म्हणजे अधिमूल्य थेट पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचा. \n\nयामुळे बांधकाम वेगाने सुरू होईल आणि घर खरेदीही वाढेल असा अंदाज आहे. तर विरोधकांनी मूठभर बिल्डर्सच्या फायद्याचा हा निर्णय असल्याची टीका केलीय. नेमकं काय खरं आहे. मध्यमवर्गीयांना याचा खरंच फायदा होईल का?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे सरकारनं मुंबई मेट्रो कारशेडच्या नवीन जागेसाठी नेमली समिती\\nसारांश: मुंबई मेट्रो कारशेडची नवीन जागा निश्चित करण्यासाठी उद्धव ठाकरे सरकारने समिती गठीत करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या समितीत 9 सदस्य असणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वादग्रस्त जागा\n\nमुंबई मेट्रो कारशेडच्या पर्यायी जागेसंदर्भात राज्य सरकारला ही समिती शिफारस करणार आहे. एक महिन्याच्या आत या समितीला सरकारला अहवाल सुपूर्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\n\nमुख्य सचिवांसोबत मुंबई महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त कोकण, प्रधान सचिव पर्यावरण, आयुक्त परिवहन या समितीचे सदस्य असतील.\n\nआरेत कारशेड रद्द करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मेट्रो कारशेड कांजुरमार्गमध्ये बांधण्याचा निर्णय घेतला. सरकारने ही जमीन एमएमआरडीएला दिली. पण, कांजुरमार्गच्या जागेवर केंद्र आणि खासगी व्यक्तीं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे-भगतसिंह कोश्यारी: 'भाजपचं पोट दुखतंय म्हणून राज्यपालांना बाळंतकळा'; सामनामधून टीका #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर टीका\n\nगेल्या काही महिन्यांपासून राजभवनाची रोज अप्रतिष्ठा सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेलं पत्र हा त्याचाच एक भाग होता, त्यावर मुख्यमंत्र्यांनी एकच मारला, पण सॉलिड मारला, अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून राज्यपालांवर करण्यात आली आहे. \n\nराज्यपाल पदावरील व्यक्तीने कसे वागू नये, हे भगतसिंह कोश्यारी यांनी दाखवून दिलं. कोश्यारी हे कधीकाळी संघाचे प्रचारक किंवा भाजप नेते असतील. पण सध्या ते राज्याचे राज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे: 'थकबाकी भरलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलात 50 टक्के सूट'\\nसारांश: कृषी पंपाच्या वीज बिलाची थकबाकीची रक्कम भरली तर शेतकर्‍यांना 50 टक्के वीज बिल माफी मिळणार, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या वीजेसंदर्भात तसेच पंप कनेक्शनसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. \n\nकृषी पंपासाठी वीज कनेक्शन देण्यास सुरुवात करणार असल्याची माहिती ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली. \n\n\"2018 नंतर कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येत नव्हते आता नवे धोरण आणले आहे, त्यानुसार कृषी पंपाना वीज कनेक्शन देता येईल,\" असे तनपुरेंनी सांगितले. \n\n\"शेतकर्‍यांकडे 40 हजार कोटींची थकबाकी आहे, त्यांना डिले चा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरे: 'पुढचं सरकार आपलं आणि पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या...’ - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया. \n\n1. 'पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या.. . ' - उद्धव ठाकरे\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे\n\n\"पुढचं सरकार आपलं असेल आणि पुढचा मुख्यमंत्री? काय ते समजून घ्या...\"असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nएसटी महामंळामध्ये विद्युत बस दाखल होत असून देशातील अशा पहिल्या बसचं उद्घाटन गुरुवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. \n\nदरम्यान, आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त राज्यभर फिरत आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून मुख्यमंत्री पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरू आहे. मात्र उद्धव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरेंची राज ठाकरे यांना कोपरखळी, 'मास्क घालतच नाही म्हणणाऱ्यांना माझा नमस्कार' #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे\n\n1. मास्क घालतच नाही म्हणणाऱ्यांना माझा नमस्कार- उद्धव ठाकरे\n\n\"मास्क न घालणाऱ्यांना माझा नमस्कार,\" असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना लगावला. 'आपलं महानगर'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. \n\nराज आणि उद्धव ठाकरे हे काही दिवसांपूर्वीच दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या दक्षिण मुंबईतील पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले होते. त्यावेळीही मुख्यमंत्र्यांनी मास्क घातले होते, पण रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरेंना नारायण राणेंनी एकदा नाही तीनदा फोन केला - विनायक राऊत\\nसारांश: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या कोकण दौऱ्यानंतर शिवसेना विरुद्ध राणे पुत्र असा वाद रंगला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्यावर जोरदार टीका केली असून त्यांना 'मातोश्रीचा चप्पल चोर' म्हटलं आहे. तर दुसऱ्या बाजूला नितेश राणे यांनीही शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.\n\nशिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी \"देवेंद्र फडणवीस यांच्या हट्टामुळे शिवसेना आणि भाजपची युती तुटली\" असं वक्तव्य केलं होतं. \n\nतसंच \"इतक्या मोठ्या भारत देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंसारख्या नॉन मॅट्रिक माणसाला मंत्रिपद देण्याची वेळ आली, तर ते सिंधुदुर्गाचं दुर्दैव असेल,\" अशी टीका विना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उद्धव ठाकरेः दिवाळीनंतर शाळा सुरू कराव्यात, पण योग्य खबरदारी घेऊनच\\nसारांश: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित एका बैठकीत ते बोलत होते. या वेळी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा उपस्थित होते.\n\n मुख्यमंत्री पुढे म्हणाले , जागतिक परिस्थिती बघता कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दिवाळीनंतर पुढचे काही दिवस अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. \n\n ज्या शाळांमध्ये क्वारंटाईन सेंटर्स तयार करण्यात आले होते, ते सेंटर्स बंद करता येणार नाहीत. अशा ठिकाणच्या शाळा पर्यायी जागेत सुरू करता येतील का त्याबाबत स्थानिक प्रशा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उन्नाव बलात्कार प्रकरण : दोषींना फाशी द्या, पीडितेच्या बहिणीची मागणी\\nसारांश: न्याय मिळवण्यासाठी न्यायालयातील लढाई आम्ही सुरुच ठेवणार आहोत. ज्या लोकांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, त्यांना फाशी देण्यात यावी अशी मागणी उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या बहिणीने केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आंदोलन करणाऱ्या मुलीचे प्रातिनिधिक छायाचित्र\n\nउन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेचा शुक्रवारी (6 डिसेंबर) रात्री उशिरा दिल्लीच्या सफदरजंग हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला. \n\nगुरुवारी आपल्या वकिलांना भेटायला जात असताना आरोपींनी तिच्यावर हल्ला करून तिला पेटवून दिलं होतं. त्यात तिचं 90 टक्के शरीर भाजलं. सुरुवातीला तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं, मात्र नंतर तिला तातडीने कानपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.\n\nपण तब्येत खालावत असल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आल्यावर तिला लखनऊमार्गे एअरलिफ्ट क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उन्हाळा: फेब्रुवारीतच उन्हाने शरीराची होत आहे लाहीलाही, पुढे काय होणार?\\nसारांश: उत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये राहणाऱ्या विनोद यांची आंब्याची बाग आहे. आंब्याचा हंगाम सुरू होणार आहे, पण या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हवामानात झालेल्या बदलामुळे त्यांना चिंता वाटते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांची आंब्याची झाडं फुलली आहेत, पण त्याला किती आंबे लागतील आणि ते पूर्ण पिकतील का? अशी भीती त्यांना आहे.\n\nदिल्लीत राहणाऱ्या गरिमा यांची मुलगी नववीत शिकते. वर्षभरानंतर शाळा सुरू झाली. पण फेब्रुवारी महिन्यातच शाळेतून घरी येताना मुलगी घाम गाळत परत येत असल्याने मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची त्यांनाही काळजी वाटत आहे.\n\nवाढत्या तापमानाची काळजी केवळ विनोद आणि गरिमापर्यंत मर्यादित नाही. तर तापमानात होणाऱ्या बदलांचे परिणाम आता दिसू लागलेत.\n\nगेल्या आठवड्याभरात वाढलेल्या तापमानाचा परिणाम तुम्हालाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: उर्मिला मातोंडकर : पाच वर्षं सुडाच्या आणि द्वेषाच्या राजकारणाने भरलेली\\nसारांश: बॉलीवूडमध्ये करिअर घडवणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी आता राजकीय क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या काँग्रेस प्रवेशामागचं कारण काय? सोशल मीडियावर त्यांना कोणाकडून त्रास होतोय, राजकारणात येऊन त्यांना काय करायचंय या सगळ्याविषयी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\n''लोकशाही, मूलभूत हक्कं, सर्वधर्मसमभाव धोरण आहे. आपल्या देशाचं नाव म्हणजे हे सगळं ओघाने येतं. संविधानाचा गाभा असणाऱ्या या गोष्टी दिसेनाशा झाल्या आहेत. अनेक ठिकाणी असहिष्णूता वाढली आहे. द्वेषाचं आणि सूडाचं राजकारण होतं आहे. नॉर्मल राजकारण जसं होतं तसं होत नाही. \n\nपाच वर्षं द्वेषाच्या आणि सुडाच्या राजकारणात गेली. अशी वेळ आली आहे की काही गोष्टी करायला भाग पाडलं जातंय. गेल्या 5 वर्षात देशात ज्या घडामोडी घडल्या आहेत ते बघता सामान्य नागरिक म्हणून सामाजिक बांधिलकी जागृत होते."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकदा वापरलेले 3 लाख 20 हजार कॉंडम धुऊन पुन्हा काढले विक्रीला\\nसारांश: व्हिएतनाममधील पोलिसांनी तब्बल 3 लाख 20 हजार कॉंडम जप्त केले आहेत. धक्कादायक म्हणजे, हे कॉंडम वापरलेले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अवैधपणे या कॉंडमची ग्राहकांना पुनर्विक्री केली जाणार होती, असं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे.\n\nया जप्तीचे व्हीडिओ समोर आले आहेत. त्यातील दृश्यातून आणि स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेले कॉंडमचे वजन तब्बल 360 किलो आहे. दक्षिण बिन्ह ड्युआँग प्रांतातल्या एका गोदामावर टाकलेल्या धाडीत पोलिसांना वापरलेल्या कॉंडमचा हा साठा सापडला.\n\nया गोदामाची मालकीण असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.\n\nया वापरलेल्या कॉंडमना धुऊन पुन्हा मूळ आकार देण्यात आला होता. तसंच, पुनर्विक्रीसाठी पॅकेजमध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकनाथ खडसे : अजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याशी कसलीही चर्चा नाही\\nसारांश: भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पण ही फक्त चर्चाच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"अजून राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी कसलीही चर्चा झालेली नाही. माझा पण आता तरी पक्षांतराचा विचार नाही,\" असं एकनाथ खडसे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना स्पष्ट केलं आहे.\n\nखडसे पुढे म्हणाले, \"ही चर्चा मी प्रसारमाध्यमांमधून ऐकतोय. याआधी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं एकनाथ खडसे काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल. त्याचबरोबर शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी खडसे यांनी शिवसेनेत यावं असं म्हटलं. ही विधानं विविध पक्षाच्या नेत्यांनी केली. राष्ट्रवादीत पक्षांतर करण्याबाबत असं काही घडलेलं न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकनाथ खडसे यांना ईडीची नोटीस, सीडीबद्दल ते म्हणाले...\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) नोटीस पाठवली आहे. एकनाथ खडसे यांनीच स्वत: याबाबत माहिती दिली आहे.\"30 डिसेंबर 2020 रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स मला ED ने दिले आहेत. त्यानुसार मी हजर राहणार आहे,\" अशी माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"भोसरी भूखंडप्रकरणी ही नोटीस आली आहे. मुळात तो भूखंड माझ्या पत्नीने खरेदी केला आहे. याची आतापर्यंत चारवेळा चौकशी झाली आहे. आता ही पाचव्यांदा चौकशी होतेय. हा व्यवहार पाच कोटींचा आहे. त्या पाच कोटींप्रकरणी ही चौकशी आहे,\" अशी माहिती खडसेंनी दिली.\n\nईडी चौकशी लावली तर सीडी लावेन, असं एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावेळी म्हणाले होते. त्याबाबत माध्यमांनी आज प्रश्न विचारला असता, ते म्हणाले, \"नंतर मी तुम्हाला याबाबत सांगेन. हे सीडीचं प्रकरण सर्व जगाला माहिती आहे.\"\n\nकालपासून काय झालं?\n\nएकनाथ ख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एका दिवसात तो 200 सेल्फी काढतो! कायच्या काय!\\nसारांश: जुनैद अहमदचे इन्स्टाग्रामवर 50,000 फॉलोअर्स आहेत आणि तो दिवसाला तब्बल 200 सेल्फी काढतो आणि \"सेल्फीग्रस्त\" झाल्याचं तो मान्य करतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जुनैदचं सेल्फीवेड अजब आहे.\n\nहे सेल्फी सोशल मीडियावर कधी अपलोड केले म्हणजे जास्तीतजास्त लाइक्स आणि शेअर मिळतील, हे लक्षात आल्यावर त्याने तसे फोटो अपलोड करण्यास सुरुवात केली. कुठल्याही फोटोवर 600 पेक्षा कमी लाइक्स असतील तर तो फोटो सरळ डिलीट करून टाकतो. \n\n\"मी जेव्हाही फोटो अपलोड करतो तेव्हा काही मिनिटांत शेकड्यानं लाइक्स मिळतात. मला ते प्रचंड आवडतं. माझा फोन सतत वाजत असतो. ते भारी वाटतं,\" असं जुनैदनं सांगितलं. \n\nएका संशोधनानुसार सेल्फीचं वेड ही खरोखरंच एक समस्या असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याला Sel"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एकीकडे प्रचंड पाऊस तर दुसरीकडे दुष्काळ भारतातल्या हवामानाला झालंय तरी काय?\\nसारांश: गेल्या काही आठवड्यांमध्ये भारताची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये झालेला नेहमीपेक्षा मुसळधार पाऊस किंवा मग देशामध्ये इतरत्र असणारा भीषण दुष्काळ. असं टोकाचं हवामान आता वरचेवर का आढळतंय याविषयी आता चर्चा सुरू झालेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही काळामध्ये पडलेला पाऊस आणि दुष्काळाची आकडेवारी तपासत यामधून काही पॅटर्न समोर येतंय का हे शोधण्याचा प्रयत्न रिएलिटी चेक टीमने केला. \n\nभारत पाण्यासाठी दरवर्षी मान्सूनदरम्यान पडणाऱ्या मुसळधार पावसावर अवलंबून असतो. \n\nभारताच्या विविध भागांमध्ये पाऊस वेगवेगळ्या वेळी दाखल होतो. पाऊस लवकर दाखल झाला किंवा उशिरा आला तरी त्याचे भयंकर परिणाम शेतकऱ्यांवर होतात. जर नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडला तर शहरी भागांमध्ये त्याचे मोठे परिणाम होतात. \n\nगेल्या काही दिवसांत मुंबईवर याचा सर्वांत जास्त तडाखा बसला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एक्सक्लुझिव्ह : या 7 प्रश्नांवर काय बोलले गुजरातचे मुख्यमंत्री रुपाणी?\\nसारांश: गुजरातमध्ये 9 डिसेंबरला मतदान होतं आहे. या रणधुमाळीत भाजपचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची बीबीसी गुजरातीचे एडिटर अंकुर जैन यांनी घेतलेली ही मुलाखत. \n\nप्रश्न 1: तुम्ही गुजरातचे मुख्यमंत्री आहात पण सगळी सत्ता तर केंद्राकडेच आहे , नाही का ?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री विजय रुपाणी\n\nउत्तर : गुजरातमध्ये भाजपची सत्ता आहे आणि केंद्रातही भाजपची सत्ता आहे. मग केंद्र सरकार आम्हाला मार्गदर्शन करत असेल तर त्यात गैर काय आहे? \n\nप्रश्न2:गुजरातमध्ये 'विकास वेडा झालाय' यासारखी मोहीम सोशल मीडियावर चालवली गेली. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? \n\nउत्तर : असे सोशल ट्रेंड्स काँग्रेसनेच सुरू केले. सोशल मीडियावर अशा पद्धतीने काँग्रेसची पेड आर्मी कांगावा करत आहे. आमच्याविरुद्धचं हे षड्यंत्र आहे.\n\nतरुण नेत्यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एखादी भाषा लयाला का जाते? 780 भाषांच्या रक्षणकर्त्याचं विश्लेषण\\nसारांश: भारतीय भाषांचे उद्गाते गणेश देवी पेशाने इंग्रजी प्राध्यापक, पण देवी यांना भारतीय भाषा खुणावत होत्या. या प्रेरणेतून भाषांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि यातून उलगडल्या थक्क करणाऱ्या काही गोष्टी. तब्बल 780 भाषांचा हा अभ्यास मैलाचा दगड ठरला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाषांचा अभ्यास हा डॉ. गणेश देवी यांच्या अभ्यासाचा विषय.\n\nदेवी यांच्या संशोधनामुळे असंख्य देशी भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचं स्पष्ट झालं. नामशेष होत जाणाऱ्या या भाषांच्या दस्तावेज संवर्धनाचं काम त्यांनी हाती घेतलं. आजच्या घडीला देवी यांना भाषाप्रभू म्हटल्यास वावगं ठरणार नाही. \n\nहिमाचल प्रदेश राज्यात बोलल्या जाणाऱ्या 16 भाषा त्यांनी शोधून काढल्या. या भाषांमध्ये बर्फासाठी 200 प्रतिशब्द आहेत. भूतलावर अवतरलेला चंद्र अशा आशयाचे अलंकारिक शब्द बर्फासाठी योजले जातात. \n\nराजस्थानात सातत्याने एका ठ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एजाज लकडावाला: दाऊदचा एकेकाळचा साथीदार असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात\\nसारांश: मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री अंडरवर्ल्ड डॉन एजाज लकडावाला याला पाटणाहून अटक केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एजाज लकडावाला हा दाऊद इब्राहिम आणि छोटा राजन यांच्याबरोबर काम करायचा. एजाज लकडावालावर 25 खंडणी, खून आणि खूनाचा प्रयत्न असे 25 गुन्हे, इतर 80 तक्रारी दाखल आहेत. त्याचबरोबर 4 मोक्का केसेस दाखल आहेत. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nएजाज लकडावाला हा मूळ दाऊदच्या टोळीचा सदस्य होता. मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर लकडावाला दाऊदच्या टोळीपासून वेगळा झाला. तेव्हापासून 2008 पर्यंत लकडावाला हा छोटा राजनच्या टोळीबरोबर काम करत होता. \n\n2002मध्ये लकडावालावर छोटा शकीलकडून बँकॉकमध्ये हल्ला करण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एजाझ खान - मुंबई पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टवरून केली अटक, ट्विटरवर #ReleaseAjazKhan ट्रेंड\\nसारांश: सोशल मीडियावर प्रक्षोभक वक्तव्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अभिनेता आणि बिग बॉस स्पर्धक एजाझ खानला अटक केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एजाज खान\n\n\"भाजप आणि दलाल माडियाला कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाकरता मुस्लीम समाज कारणीभूत दाखवायचं आहे. मात्र एजाझ खानसारखी माणसं त्यांच्या वाटेत अडथळा बनून उभी राहिली आहेत. लोकांना मदत करतानाचे आमचे फोटो त्यांच्या अजेंड्यावर पाणी फेरतात,\" असं एजाझने म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nयानंतर, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावासंदर्भात एजाझ आक्षेपार्ह बोलत असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याची भाषा तेढ पसरवणारी आणि द्वेषमूलक होती, असं खार पोलिसांनी सांगितलं. \n\nभारतीय दंड संहितेच्या 153 A, 117, 188,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एपिलेप्सी आकडीः फीट आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य की अयोग्य?\\nसारांश: 8 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिन म्हणून साजरा केला जातो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एपिलेप्सीला फीट येणं, आकडी येणं किंवा मिर्गी असं म्हणतात. फीट आलेल्या रुग्णाला कांदा-चपलेचा वास दिला की तो बरा होतो असा सर्वसामान्यांचा समज आहे. पण, आकडी आल्यानंतर कांदा-चप्पल हुंगवणं योग्य आहे? हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.\n\nएपिलेप्सी म्हणजे काय?\n\nएपिलेप्सी हा एक मेंदूचा आजार आहे.\n\nलहान मुलांपासून प्रौढांपर्यंत कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा आजार होऊ शकतो.\n\nमुंबईच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात लहान मुलांच्या मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. प्रज्ञा गाडगीळ सांगतात, \"आपला मेंदू इलेक्ट्रिक सर्किटचा बनले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एम. के. स्टॅलिन : तामिळनाडूच्या भावी मुख्यमंत्र्यांसमोर भाजपनं असा उभा केलाय विचारधारेचा पेच\\nसारांश: पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालांमध्ये भाजपनं तामिळनाडूचा पेपर तसा ऑप्शनला टाकला होता. पश्चिम बंगाल, केरळ आणि आसामच्या तुलनेत भाजपनं तामिळनाडूमध्ये फारसा जोर लावला नव्हता. अण्णा द्रमुकच्या आघाडीत सहभागी होऊन भाजपने फक्त 20 जागा लढवल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निकालांच्या दिवशीसुद्धा (2 मे 2021) भाजपच्या पदरात काही पडतं की नाही, याची चर्चा सुरू असताना संध्याकाळी नागरकोईल मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला आणि तामिळनाडूतला भाजपचा वनवास अखेर संपला. एम. आर. गांधी यांच्या रुपाने भाजपचा पहिला आमदार आता तामिळनाडूच्या विधानभेत असणार आहे.\n\nतामिळनाडूच्या विधानसभेत एवढ्या वर्षांमध्ये भाजपला एकही आमदार निवडून पाठवणं शक्य झालेलं नव्हतं. पण या ऑप्शनल टाकलेल्या राज्यात आता भाजपचा अखेर प्रवेश झाला आहे आणि याबरोबरच कायम स्थानिक पक्षांचा आणि तामिळी अस्मितेचा वरचष्मा असलेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एलव्हनिल वॅलारिवान: 10 मीटर एअर रायफल शूटिंगमध्ये जगातील पहिल्या क्रमांकाची नेमबाज\\nसारांश: जगातील पहिल्या क्रमांकाची 10 मीटर एअर-रायफल शूटर एलव्हनिल वॅलारिवान अशा कुटुंबातून येते जिथं खेळापेक्षा शिक्षणाला महत्त्व आहे. तिचे आई-वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एलव्हनिल वॅलारिवान\n\nअसं असलं तरी त्यांनी नेहमी एलव्हनिलला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामुळे ती सांगते की, वडिलांनी केवळ तिच्या खेळाला पाठिंबा दिला नाही, तर खेळाचा अभ्यासावर परिणाम होऊ देऊ नको, याप्रकारचा दबावही आणला नाही.\n\nInternational Shooting Sport Federationनं (ISSF) आयोजित केलेल्या स्पर्धांमध्ये एलव्हनिलनं आतापर्यंत सात सुवर्ण, एक रौप्य तर एक कांस्य पदक पटकावलं आहे. \n\n2018मध्ये सिडनीतील ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेत तिनं पहिलं मोठं असं आंतरराष्ट्रीय यश मिळवलं. या स्पर्धेत तिनं त्या श्रेणी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: एशियन गेम्समधल्या या आहेत साठी पार केलेल्या महिला खेळाडू\\nसारांश: 67 वर्षांच्या हेमा देवरा, 67 वर्षांच्याच किरण नादर आणि 79 वर्षांच्या रीटा चौकसी... ही त्या महिलांची नावं आहेत ज्या यंदाच्या एशियन गेम्समध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हेमा देवरा\n\nतुम्ही विचार करत असाल की ज्यांचं रिटायरमेंटचही वय निघून गेलं त्या महिला कोणत्याही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या क्रीडास्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कसं करू शकतात? या सगळ्या महिला ब्रिज म्हणजेच पत्त्यांच्या खेळात भारताचं प्रतिनिधित्व करत आहेत.\n\nमला ब्रिज या खेळातलं अबकडही माहीत नव्हतं, पण साठी ओलांडलेल्या या खेळाडूंच्याबद्दल अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा मला दिल्लीतला माझा पहिला ब्रिजचा डाव आणि ब्रिजपटू हेमा देवरांकडे घेऊन गेली. \n\nवयाच्या पन्नाशीपर्यंत हेमा देवरा एकतर घरी मुलांसोबत रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऐन पाकिस्तान निवडणुकांच्या तोंडावर नवाझ शरीफ यांचं राजकीय टायमिंग चुकलं - दृष्टिकोन\\nसारांश: पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी कोर्टाने माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा तर त्यांची मुलगी मरियम यांना 7 वर्षं तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. शरीफ यांच्या कॅन्सरग्रस्त पत्नीवर लंडनमध्ये उपचार सुरू असल्यानं शरीफसुद्धा लंडनमध्येच आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ\n\nदरम्यान, पाकिस्तानात 25 जुलैला सार्वत्रिक निवडणुकांचं मतदान होत आहे. शरीफ यांच्यावर याआधीच निवडणूक लढवण्याची बंदी आहे. त्यातून ते बऱ्याच दिवसांपासून पाकिस्तानात नसल्याने त्यांच्या पाकिस्तान मुस्लीम लीग - नवाझ (PMLN) पक्षाच्या प्रचारावर परिणाम झाला आहे.\n\nनवाझ शरीफ यांच्यावर ही वेळ कशी आली? आणि आता त्यांच्या समोर काय पर्याय आहेत? ज्येष्ठ पत्रकार वुसतुल्लाह खान यांनी केलेलं हे विश्लेषण.\n\n'हमेशा देर कर देता हूं मैं हर काम करने में.'\n\nअसं वाटतं की मुनीर नियाजी या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑक्सिजन पुरवठा : 'भीक मागा, उधार घ्या, चोरी करा पण ऑक्सिजन द्या', उच्च न्यायालयानं मोदी सरकारला सुनावलं #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या' - दिल्ली उच्च न्यायालय\n\n'भीक मागा, उधार घ्या, चोरी करा; पण ऑक्सिजन द्या', अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयानं केंद्र सरकारला सुनावलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nदिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलनं दिल्ली उच्च न्यायालयात ऑक्सिजनच्या अपुऱ्या पुरवठ्यासंदर्भात याचिका दाखल केल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयानं मोदी सरकारला खडे बोल सुनावले.\n\nदिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर मॅक्स हेल्थकेअरनं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑनलाईन की दुकानात? यंदाची दिवाळी खरेदी कुठे?\\nसारांश: दिवाळी काही दिवसांवर आली आहे. बाजारात खरेदीचा उत्साह ओसंडून वाहात आहे. गेल्या काही वर्षात ऑनलाईन खरेदीने चांगलाच जोर पकडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने त्यांच्या वाचकंना विचारलं की यंदाची खरेदी कुठे करणार? त्याला नेहमीप्रमाणेच वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. \n\nऑनलाईन खरेदी लोकप्रिय होत असली तरी अनेक जणांचा पारंपरिक दुकांनामध्ये खरेदी करण्याकडे कल आहे. माधुरी के. एल. म्हणतात की, \"खरेदी दुकानातच करण्यात मजा आहे.\" \n\nकविता कोळींचं मात्र जरा वेगळं मत आहे. \"जिथे चांगल्या वस्तू मिळणार तिथे मी खरेदी करणार\", असं त्या म्हणतात. \n\nसुबोध पांचाळ म्हणतात की, ते खरेदी दुकानातूच करणार आहेत कारण तिथे सगळं पारखून घेता येतं. \"आजकाल ऑ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑफिसमध्ये हाय हिल्स घालायच्या नाही हे बायका ठरवणार की त्यांचे बॉस?\\nसारांश: जपानच्या अनेक ऑफिसमध्ये हाय हील्स घालणं सक्तीचं आहे. तिथल्या महिलांनी मात्र याला विरोध केला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाय हील्समुळे झालेल्या त्रासाच्या अनेक तक्रारी ऐकल्यानंतर जपानच्या अभिनेत्री आणि लेखिका युमी इशिकावा यांनी त्याच्या विरोधात सोशल मीडियावर मोहीम सुरू केली.\n\nअसं करणं सरळसरळ लैंगिक भेदभाव आहे हे सर्वांना समजायला पाहिजे. याचा आपण विरोध करायलाच पाहिजे, असं युमी इशिकावा सांगतात.\n\nहाय हील्सच्या सक्तीविरोधात युमी यांनी 18 हजार सह्या घेतल्या आहेत. त्यांनी सरकारकडे याबद्दल याचिकाही दाखल केली आहे.\n\nपण कामगार मंत्री टाकुमी नेमोटो यांनी त्यांची याचिका फेटाळली आहे. हाय हील्सचा नियम योग्य आहे असं नेमोटो यांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑस्ट्रेलियात एका हरणाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू, एक महिला गंभीर जखमी\\nसारांश: ऑस्ट्रेलियात ग्रामीण भागात हरणाने केलेल्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे आणि एका महिला गंभीर जखमी झाली आहे. या भागात हरणांतर्फे होणारे हल्ले दुर्मिळ आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हिक्टोरिया नावाच्या राज्यात हरणाने बुधवारी सकाळी हल्ला केला असं पोलिसांनी सांगितलं. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. \n\n2000 ते 2013 या काळात हरणाच्या हल्ल्याने मृत पावल्याची एकही घटना घडलेली नाही असं एका सर्वेक्षणात आढळून आल्याचं लेखक रॉनेल वेल्टन यांनी सांगितलं. \n\nमेलबर्नच्या ईशान्य भागातील वनगरट्टा भागात हरणाला बेशुद्ध केल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nहरणांमुळे होणाऱ्या हल्ल्यांचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे अस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ऑस्ट्रेलियात व्हेल माशांचं हे असं का झालं?\\nसारांश: ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर दीडशेहून अधिक मासे येऊन अडकले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम हाती घेण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पश्चिम ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 75 व्हेल माशांचा मृत्यू झाला आहे.\n\nऑस्ट्रेलियाच्या पश्चिमेकडच्या पर्थ शहरापासून साधारण 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॅमेलिनच्या समुद्रकिनाऱ्यावर एका मच्छिमाराला व्हेल माशांची ही फौज आढळली. \n\nत्यापैकी अर्ध्याहून जास्त व्हेल माशांनी जीव गमावला असल्याचं पश्चिम ऑस्ट्रेलिया प्रशासनानं स्पष्ट केलं. \n\nकिनाऱ्यावर येऊन अडकलेल्या माशांची सुटका करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती संवर्धन अधिकाऱ्यांनी दिली.\n\n'आम्ही या व्हेल माशांना खोल पाण्यात नेऊन सोडू तेव्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ओसामा बिन लादेनची आई म्हणते 'तो एक चांगला मुलगा होता'\\nसारांश: \"ओसामा बिन लादेन लहानपणी लाजाळू आणि सभ्य मुलगा होता. पण विद्यापीठात असताना त्याला भडकावण्यात, त्याचा ब्रेनवॉश करण्यात आला, त्यामुळे तो बिघडला.\" हे आहेत अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनच्या आईचे शब्द.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ओसामाने चालवलेल्या संघटनेचा अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यात हात होता.\n\n2011 साली लादेनचा मृत्यू झाल्यानंतर पहिल्यांदाच अलिया घानेम आपल्या मुलाबद्दल जाहीरपणे बोलल्या आहेत. \n\nअलिया घानेम यांनी गार्डियन या ब्रिटिश वृत्तपत्राला सौदी अरेबियाच्या जेद्दाह स्थित राहत्या घरी मुलाखत दिली आहे. या कुटुंबानुसार त्यांनी 1999 मध्ये ओसामाला शेवटचं पाहिलं होतं, म्हणजे 9\/11 हल्ल्यांच्या दोन वर्षं आधी. त्यावेळी तो अफगाणिस्तानात वास्तव्यास होता.\n\nसुरुवातीला सोव्हिएत सैन्याशी लढण्यासाठी अफगाणिस्तानला आसोमा आला होता. मात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ओसामा बिन लादेनच्या नातवाची हत्या?\\nसारांश: कट्टरवादी संघटना अल कायदाच्या एका जिहादी समर्थकानं ओसामा बिन लादेनच्या 12 वर्षीय नातवाची हत्या झाल्याची माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अल कायदाच्या ऑनलाईन समर्थकांकडून या प्रकरणाशी संबंधित एक पत्र शेअर केलं जात आहे. हे पत्र ओसामाचा मुलगा हमजा बिन लादेन यानं लिहिल्याचं सांगितलं जात आहे.\n\nएक हाय प्रोफाईल ऑनलाईन जिहादी अल वतीक बिल्लाह यानं 31 डिसेंबरला टेलिग्राम या मेसेजिंग ऍपवर ओसामा बिन लादेनच्या नातवाच्या मृत्यूची बातमी दिली होती.\n\nत्यानंतर हाय प्रोफाईल अल कायदा इनसाईडर शायबत अल हुकमा याच्यासह अनेक प्रमुख अल कायदा समर्थकांनीसुद्धा टेलिग्रामवर ही बातमी शेअर केली आहे.\n\nअल बतीकनं ओसामाच्या नातवाची हत्या कशी आणि कुठे झाली याची कोणत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: औरंगाबाद नामांतर: काँग्रेसचा विरोध असताना शिवसेनेचा हट्ट का?\\nसारांश: औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची शिवसेनेची बर्‍याच वर्षांची मागणी आहे. औरंगाबाद महापालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर ही मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली. पण महाविकास आघाडीत मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेस या नामकरणाला ठामपणे विरोध केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या अनेक दिवसांपासून नामकरणाच्या या मुद्यांवरून महाविकास आघाडीमधली ही बिघाडी झालेली बघायला मिळतेय. \n\n6 जानेवारीला औरंगाबाद विमानतळाचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भात केंद्र सरकारने अधिसूचना काढावी अशी मागणी करणारं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लिहीलं आहे. पण शहराच्या नामांतरावरून शिवसेना आणि कॉंग्रेस हा वाद पुन्हा उफाळून आला आहे.\n\nनामांतराच्या मागणीची सुरूवात कुठे झाली? \n\n32 वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर करून संभाजीनगर असा उल्लेख केला. 1988 सालची ती घट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: औरंगाबादकरांच्या आरोग्याचाच 'कचरा'\\nसारांश: औरंगाबादमध्ये कचरा डेपोला विरोध झाल्यानं शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग लागले आहेत. यामुळे नागरिकांचं आरोग्यही बिघडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आजारपणाच्या भीतीनं मुलानं दुसरीकडे घर घेतल्याचं नंदा जैस्वाल सांगतात.\n\nऔरंगाबादच्या विष्णूनगरमधल्या अलका निसर्गे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. इथल्या दोन खोल्यांच्या घरात निसर्गे यांचं 4 जणांचं कुटुंब राहत. घराच्या आजूबाजूला कचरा उचलला जात नाही आणि घरातील कचरा टाकायचा कुठं असा प्रश्न निसर्गे कुटुंबीयांना पडला आहे. \n\nविष्णूनगर हा भाग पूर्वी फार स्वच्छ आणि चकचकीत होता, अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती, असं इथले लोक सांगतात. \n\nमध्यमवर्गीय लोकांचा हा परिसर सध्या कचऱ्याच्या समस्येमुळं चां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: औषध म्हणून गांजा सुचवल्यामुळे डॉक्टरांचा परवाना निलंबित\\nसारांश: एका चार वर्षीय मुलाला गांजा औषध म्हणून सांगितल्यामुळे कॅलिफोर्नियातील एक डॉक्टर सध्या परवाना परत मिळवण्यासाठी संघर्ष करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॅलिफोर्नियासहित US मधल्या 33 राज्यांत वैद्यकीय कारणांसाठी गांजा वापरण्यास परवानगी आहे.\n\n\"लहान मुलांच्या क्रोधावर नियंत्रण मिळवण्यासाठी गांजाचे लहान लहान डोस मदत करू शकतात,\" असं डॉ. विलियम ईडलमन सांगतात. \n\nBipolar disorder असलेल्या मुलाचं डॉक्टरांनी 'चुकीच्या' पद्धतीनं निदान केलं. \n\nयामुळे The Medical Board of Californiaनं डॉक्टरांचा परवाना निलंबित केला आहे. त्यानंतर त्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. \n\n\"मुलाला औषध म्हणून गांजा सुचवल्याबद्दल बोर्डानं डॉक्टरांचा परवाना रद्द केलेला नाही, तर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कँसरच्या उपचारादरम्यानचा मोठा प्रश्न : 'डॉक्टर, माझे केस परत येतील ना?'\\nसारांश: अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांना कॅन्सर झाल्याची बातमी पसरली आणि त्यांचे अनेक चाहते हळहळले. त्यातच काही दिवसांपूर्वी कॅन्सर उपचारांसाठी केस कापत असल्याचा त्यांचा व्हीडिओही प्रसिद्ध झाला. लांबसडक केस कापायला लागल्यामुळे झालेलं दु:खं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुग्धा देशमुख\n\nकोणत्याही स्त्रीसाठी तिचे केस ही तिच्या सौंदर्याची ओळख असते. पण कॅन्सरच्या उपचारांदरम्यान किमोथेरपीमुळे हे केसच पूर्णपणे गळतात. \n\nहा अनुभव नुसताच वेदनादायी नाही, तर धक्कादायकही असतो. कॅन्सर झालाय, या भावनेपेक्षाही स्वत:ला आरशात विकेशा बघणं, हा धक्का मोठा असतो. दहा वर्षांपूर्वी, वयाच्या 15व्या वर्षीच हाडांचा कॅन्सर झालेल्या श्वेता चावरे यांना आजही तो दिवस आठवतो.\n\n\"किमोथेरपी सुरू झाली आणि हळूहळू केस गळायला लागले. कॅन्सरच्या उपचारात माझे केस गळतील, हे कोणीच सांगितलं नव्हतं. त्यामुळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना रनौत: 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, मग इथं पर्यटनाला आला होता का?'\\nसारांश: अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं भासत असल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना रानावतनं केलं. कंगनाच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nराऊत यांनी ट्वीट करत म्हटलं, \"कंगना रानावत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात 'रन-आउट' होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?\"\n\nभाजप नेते राम कदम यांनी मात्र कंगना रानावत ही झांशीची राणी असून ती महाविकास आघाडीला घाबरणार नाही, असं म्हटलं आहे.\n\nकदम यांनी ट्वीट केलं आहे, महाविकास आघाडी सरकारनं मुंबई पोलिसांवर दबावतंत्राचा अवलंब करत आहे आणि यामुळे सुशांतला न्याय मिळत नाहीये. बॉलीवूडमधल्या ड्रग माफिया साखळीला त्यांना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कंगना राणावत, तुमच्या फायद्यासाठी काश्मिरी पंडितांचं नाव घेऊ नका: राहुल पंडिता #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कंगना राणावत\n\n1. कंगना राणावत आपल्या फायद्यासाठी, आमचं नाव घेऊ नका - काश्मिरी पंडितावरील चित्रपटाचे लेखक\n\nकेवळ काश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवल्याने तुम्ही त्यांचं दुःख समजू शकत नाही, असं 'शिकारा' या काश्मिरी पंडितांवर आधारित हिंदी चित्रपटाचे लेखक राहुल पंडिता यांनी म्हटलं आहे.\n\nकाश्मिरी पंडितांवर चित्रपट बनवण्याची घोषणा अभिनेत्री कंगना राणावतनं 9 सप्टेंबरला मुंबईत दाखल झाल्यानंतर केली आहे. तिच्या या घोषणेनंतर पंडिता यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nपंडिता यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कठुआ बलात्कार : सैन्याला मदत करणाऱ्या बकरवालांबद्दल हे माहीत आहे?\\nसारांश: कठुआमध्ये आठ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून तिचा खून करण्यात आला. ती ज्या मुस्लीम बकरवाल या समुदायातली होती तो समाज अत्यंत मागास असून अजूनही पारंपरिक पद्धतीनं जीवन जगणारा आहे. यातील अनेकांची स्वतःची घरंसुद्धा नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कठुआमध्ये बकरवाल समुदायातील आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि त्यानंतर तिची हत्या झाल्यानंतर जम्मू काश्मीरच्या मैदानी भागात राहणारे बकरवाल समुदायातील लोक भयग्रस्त आहेत, तसेच या भागात आपण सुरक्षित नाही अशी भीती त्यांच्या मनात निर्माण झाली आहे, असं सांगितलं जातं आहे. \n\nतणावग्रस्त स्थिती आणि तापमानात वाढ झाल्यामुळं यावर्षी त्यांनी नियोजित वेळेआधीच जम्मू सोडून थंड भागात जाण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nत्यांच्या जवळ असलेल्या मेंढ्या आणि बकऱ्यांसाठी पाणी मिळणं कठीण झालं आहे. त्यामुळंही ते लवकर आपलं स्था"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कणकवली: नितेश राणे विजयी, शिवसेनेचे सतीश सावंत पराभूत\\nसारांश: कोकणातील सर्वांत लक्षवेधी लढत म्हणून कणकवली विधानसभा मतदारसंघाकडे पाहिलं गेलं. या लढतीमध्ये भाजपचे नितेश राणे विजयी झाले आहेत. त्यांनी सतीश सावंत यांचा पराभव केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यभरात युती असतानाही कणकवलीत भाजपचे उमेदवार नितेश राणे यांच्या विरोधात शिवसेनेनं सतीश सावंत यांच्या रूपानं उमेदवार दिला गेला. \n\nकशी झाली ही लढत?\n\nकणवली मतदारसंघात कणकवली, देवग, वैभववाडी अशी तीन तालुके येतात. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला म्हणून कणकवलीची ओळख आहे. \n\nकुठलीही जातीय समीकरणं नसलेला मतदारसंघ असल्यानं नेते आणि पक्षांचा प्रभाव, परंपरागत राजकीय संघर्ष आणि स्थानिक मुद्दे यांभोवतीच कणकवलीची निवडणूक फिरते.\n\nराणे विरुद्ध शिवसेना\n\nयंदा निवडणुकीच्या तोंडावर निते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कन्हय्या कुमारनं इस्लाम धर्म स्वीकारला होता का?\\nसारांश: आपण मुस्लीम असल्याचा स्वीकार JNU विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हय्या कुमारनं केल्याचा एक व्हीडिओ उजव्या विचारसरणीच्या फेसबुक पेजवर फिरत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कन्हैय्या कुमार\n\nया व्हीडिओचे कॅप्शन पुढीलप्रमाणे आहे;\n\n\"कन्हय्या कुमारचं खरं रूप समोर आलं आहे. तो मुस्लीम आहे आण हिंदू धर्मातील नाव वापरून लोकांना मूर्ख बनवत आहे. एका बंद खोलीतल्या बैठकीत त्यानं त्याच्या धर्माविषयी सांगितलं आहे. पण सत्य हे आहे की, तो मुस्लीम आहे. हा व्हीडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि त्याचं पितळ उघडं पाडा.\" \n\nउजव्या विचारसरणीच्या जवळपास 10 फेसबुक पेजेसवर हेच कॅप्शन वापरून हा व्हीडिओ शेयर करण्यात आला आहे. हा व्हीडिओ वेगवेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवरही शेयर करण्यात आलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कन्हैया कुमार बिहार निवडणूक लढवणार का?\\nसारांश: दिल्ली हिंसाचारप्रकरणी उमर खालिद याला झालेल्या अटकेप्रकरणी आपण मौन बाळगलं नसल्याचं जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उमर खालिद यांना जेएनयूमध्ये वादग्रस्त घोषणा दिल्याप्रकरणी कन्हैया कुमारसोबत अटक झाली होती. त्यांच्यावरही राजद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता. \n\nदिल्ली हिंसाचारप्रकरणी आपल्या सहकाऱ्याचे, उमर खालिदचे समर्थन केले नाही, असा आरोप कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात येत आहे. कन्हैया यांनी याबद्दल बोलताना म्हटलं की, याप्रकरणी केवळ उमर खालिद यांनाच नाही, तर अन्य काहीजणांनाही अटक करण्यात आली आहे. \n\nकन्हैया म्हणतात, \"जे आता सत्तेत आहेत, त्यांना वाटतं की, विरोधामध्ये उमटणाऱ्या आवाजाचं अपराधीकरण केलं जायला प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कफील खान: हायकोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर खान यांची सुटका\\nसारांश: नागरिकत्व दुरूस्ती कायद्यासंदर्भात (CAA) प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेले डॉक्टर कफिल खान यांना काल (सोमवार) जामीन मंजूर केला. त्यानंतर सोमवारी रात्री त्यांची सुटका करण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कफील खान\n\nगेल्या सात महिन्यांपासून ते मथुरेतील तुरुंगात होते. त्यांच्या जामिनाला अलाहाबाद न्यायालयाने मंजुरी दिली होती. \n\nतीन वर्षांपूर्वी गोरखपूरच्या बाबा राघव दास मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे काही मुलांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी डॉक्टर कफील खान यांचं नाव चर्चेत आलं होतं. कामात निष्काळजीपणा केल्याचा आरोप डॉक्टर कफील खान यांच्यावर ठेवण्यात आला होता. \n\nप्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी त्यांना कोर्टाकडून जामीनही मिळाला होता. पण त्यांची सुटका होण्याआधीच त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायद्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमलनाथ यांची मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची घोषणा\\nसारांश: मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राजीनामा देणार असल्याचं म्हटलंय. राज्यपालांना भेटून राजीनामा द्यायचं मी ठरवलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भोपाळमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी वेगवेगळे भाजपवर आरोप केले, \n\nते म्हणाले, \n\n\"माझ्या सरकारला अस्थिर करून भाजप मध्य प्रदेशच्या साडेसात कोटी जनतेसोबत विश्वासघात करत आहे. पहिल्या दिवसापासून भाजपनं आमच्या सरकारविरोधात कट कारस्थान केलं.\n\n15 महिन्यांत मध्य प्रदेशाचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला. यात माझी काय चूक होती. \n\nया 15 महिन्यांत अडीच महिने लोकसभा निवडणुकीत गेले. भाजपला जनहिताचं काम आवडलं नाही. म्हणून ते माझ्याविरोधात कारवाया करत आहेत. \n\n15 महिन्यांत शेतकऱ्यांसाठी काम केलं. माफियार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमलनाथ यांच्या अधिकाऱ्याच्या घरात नेमकी किती रक्कम मिळाली?\\nसारांश: मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे विशेष कार्यकारी अधिकारी प्रवीण कक्कड यांच्यामुळे एक वाद निर्माण झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्राप्तिकर विभागाने त्यांच्या इंदुरच्या घरी सात एप्रिलला धाड टाकली. कक्कड यांनी बीबीसीला सांगितलं की तेव्हा त्यांचं कुटुंब झोपलं होतं. त्याचवेळी आयकर विभागाचे दोन अधिकारी त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसले. \n\nप्राप्तिकर विभागाच्या धाडीनंतर विरोधीपक्ष भाजप आक्रमक झाला त्यांनी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यावर भ्रष्टाचाराला संरक्षण दिल्याचा आरोप लावला. मग प्रश्न असा आहे की प्रवीण कक्कड यांच्या घरातून प्राप्तिकर विभागाला मिळालं तरी काय?\n\nआठ एप्रिलला नऊ वाजून तेवीस मिनिटांनी प्राप्तिकर विभागाने त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमला मिल आग : 'प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आमचा आनंद दुःखात बदलला'\\nसारांश: मुंबईच्या कमला मिलला लागलेल्या आगीत १४ जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या १४ मृतांपैकी ११ महिला असून यांमध्ये स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेली खुशबू भन्साळीसुध्दा होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खुशबू भन्साळी\n\nखुशबूबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही तिचे मामा जेठमल बोथरा यांच्याशी संपर्क साधला. जेठमल यांचं खेतवाडीमध्ये कुशल इम्पेक्स नावानं दुकान आहे. त्यांची भेट घेतल्यावर त्यांनी खुशबूबद्दलच्या अनेक गोष्टींना उजाळा दिला.\n\nखुशबूच्या वाढदिवसाबद्दल सांगताना ते म्हणाले,\n\n\"आजकाल वाढदिवस उद्या असेल तर आज रात्रीच १२ वाजता साजरा केला जातो. त्याप्रमाणे खुशबू तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत २८ तारखेला रात्री वाढदिवस साजरा करायला गेली होती.\" \n\n\"दुसऱ्या दिवशी म्हणजेच २९ डिसेंबरला आम्ही कुटुंबीय एकत्र येऊ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कमला हॅरिस आणि भारताचं नातं तुम्हाला माहिती आहे का?\\nसारांश: \"लोकशाही वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागतो आणि यातच मजा असते. कारण आपल्या लोकांमध्ये भविष्य निर्माण करण्याची ताकद असते. अमेरिका नवीन दिवस पाहिल, हे तुम्ही जगाला दाखवून दिलं,\" अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदा भाषण करताना कमला हॅरिस बोलत होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष ठरल्या आहेत. तसंच उपाध्यक्षपदी निवडणून येणाऱ्या त्या पहिल्या आशियाई वंशाच्या उमेदवार असतील. \n\n55 वर्षांच्या कमला हॅरिस या सुरुवातीला खरंतर अध्यक्षपदाच्या शर्यतीत होत्या. पण नंतर त्यांनी या शर्यतीतून माघार घेत बायडन यांना पाठिंबा दिला. \n\nजो बायडन यांनी कमला हॅरिस यांची रनिंग मेट म्हणून निवड केली होती. \n\nअमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालाचे अपडेट्स वाचण्यासाठी इथे क्लिक करा. \n\nकमला हॅरिस यांचं भारताशी नातं\n\nकमलांचा जन्म कॅलिफोर्न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटक दारुबंदी आंदोलन : ‘गावांमध्ये शौचालयांपेक्षा दारूची दुकानं जास्त आहेत, 8 वर्षांची मुलंही बिअर पिऊ लागलीत’\\nसारांश: कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातलं गणजली गाव. या गावातल्या 58 वर्षीय सबम्मा माहेरच्या घराच्या अंगणात झाडलोट करत होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सबम्मा यांच्या हातातून झाडू वारंवार निसटत होता. जेव्हा जेव्हा त्या झाडू पुन्हा उचलायच्या, तेव्हा त्यांचं लक्ष हाताच्या तुटलेल्या बोटाकडे जायचं. त्याकडे काही क्षण त्या पाहत बसायच्या, मग पुन्हा झाडू मारायला सुरुवात करायच्या.\n\nहाताच्या तुटलेल्या बोटामुळे सबम्मा यांना गतकाळाताले दिवस आठवतात. आपला उजवा हात दाखवत सबम्मा सांगतात, जवळपास 30 वर्षं झाली. माझे पती रागानं लालबुंद झाले होते आणि कोंबडीची मान कापावी, तसं माझं बोट एका झटक्यात कापून टाकलं होतं.\n\nबोटाची जखम भरून आली होती. त्या तुटलेल्या बोटाकडे प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटक पाठोपाठ मध्य प्रदेशात राजकीय नाट्य : कमलनाथ सरकार कसं वाचलं?\\nसारांश: कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकार कोसळणं ही मध्य प्रदेशमधील कमलनाथ सरकारसाठी धोक्याची घंटा असल्याची चर्चा सुरू झाली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विधानसभेतील विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी आमचे नंबर 1 आणि नंबर 2 यांनी आदेश दिला तर हे सरकार एक दिवसही चालणार नाही, असं आव्हानच दिलं होतं.\n\nमात्र सध्या तरी या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्री कमलनाथ यांनी विधानसभेमध्ये अॅडव्होकेट प्रोटेक्शन सुधारणा कायदा (सुधारणा) विधेयकाच्या निमित्तानं बहुमताची चाचणीच केली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nया विधेयकावर होणारं मतदान हा एकप्रकारे कमलनाथ सरकारसाठी विश्वासदर्शक ठराव होता. मतदानाच्या वेळेस भाजपच्या दोन आमदारांनी क्रॉस व्होटिंग करत आपलं मत क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटक पोटनिवडणूक निकाल: येडियुरप्पा मुख्यमंत्रिपदी कायम राहणार\\nसारांश: कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपनं निर्विवाद यश मिळवलं आहे. भाजपनं आतापर्यंत 15 पैकी 10 जागांवर विजय मिळवलेला आहे. काँग्रेसनं दोन जागांवर विजय मिळवला असून एका जागेवर भाजपच्या बंडखोर आमदारानं विजय मिळवला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या निकालामुळे बी. एस. येडियुरप्पा हेच मुख्यमंत्री पदावर कायम राहतील. काँग्रेसनं आपला पराभव मान्य केला असून काँग्रेस नेते दिनेश गुंडु राव यांनी कर्नाटकातील पराभवाची जबाबदारी स्वीकारत कर्नाटक राज्य अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तर दुसरीकडे काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पात यांनी या निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटलं, की लोकांच्या निर्णयामुळे मी आनंदी आहे. आता आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय जनतेच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कर्नाटकचा तिढा: कुमारस्वामी सरकारवरचं संकट तात्पुरतं टळलं, विश्वासदर्शक ठरावावर मतदान नाही\\nसारांश: कर्नाटकमधील राजकीय पेचावर तूर्तास तोडगा निघालेला नाहीये. सभापती के. आर. रमेश कुमार यांनी विधानसभा शुक्रवारी (19 जुलै) सकाळी 11 वाजेपर्यंत स्थगित केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एच.डी. कुमारस्वामी सरकार टिकणार का?\n\nसभापतींच्या या निर्णयावर नाराज आमदारांनी रात्रभर सभागृहातच धरणं आंदोलन करणार असल्याचं जाहीर केलं. दरम्यान कर्नाटक विधानसभेतील विश्वासदर्शक ठरावावरील चर्चा नाट्यमय घडामोडींनी भरलेली होती. \n\nगुरूवारी (18 जुलै) कर्नाटक विधानसभेमध्ये विश्वास ठरावावर चर्चा झाली. काँग्रेसनं आपल्या सर्व आमदारांनी सभागृहात उपस्थित राहावं यासाठी व्हीप जारी केला होता. \n\nविधानसभेचे सभापती के. आर. रमेश कुमार यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या राजीनाम्यावर कोणताही निर्णय घेतला नाहीये."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलंक: आलिया भट्ट - मलाही डिप्रेशन येतं, पण ते लपवायची गरज नाही\\nसारांश: 'हायवे', 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'कपूर अँड सन्स', 'उड़ता पंजाब', 'बद्रीनाथ की दुल्हनिया', 'राझी' आणि 'गली बॉय'सारख्या हिट सिनेमांनंतर आलिया भट्टचा आता 'कलंक' आता सिनेमागृहांमध्ये येतोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आलिया भट्ट\n\nयापूर्वीच्या जवळजवळ सर्वच सिनेमांमध्ये आलिया भट्टने आपल्या अभिनयासाठी प्रेक्षकांकडून दाद मिळवली आहे.\n\nतिच्या यशस्वी कारकिर्दीत आलियाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली असली तरीही ती करण जोहरची कठपुतळी आहे, असं तिच्याबद्दल अनेकदा बोललं जातं. दिग्दर्शक-निर्माता करण जोहरच्या मर्जीशिवाय कोणत्याही सिनेमाचा किंवा मोठा निर्णय ती घेत नाही, असंही म्हटलं जातं.\n\nपण तिला अशा टिप्पणींविषयी काय वाटतं?\n\n\"एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा चांगली असते म्हणूनच आपण तिला गुरू मानतो. अशा व्यक्ती आपल्यापेक्षा नेहम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम 370 वरून आणखी एका IAS अधिकाऱ्याचा राजीनामा?\\nसारांश: जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून IAS कन्नन गोपीनाथन यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता 2009 च्या बॅचचे IAS अधिकारी एस. शशिकांत सेंथिल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण कन्नड जिल्ह्यात उपायुक्त पदाची जबाबदारी सांभळणाऱ्या सेंथिल यांनी आपला राजीनामा देताना लिहिलं, \"सध्या जे घडतंय अशा परिस्थितीमध्ये माझ्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणं अनैतिक ठरेल, कारण सध्या आपल्या देशाच्या समृद्ध लोकशाहीच्या मुल्यांशी तडजोड केली जातेय.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n40 वर्षांचे शशिकातं कर्नाटक कॅडरचे IAS अधिकारी आहेत. यूपीएसी परिक्षेत ते तामिळनाडूचे टॉपर होते तर देशात त्यांचा 9 वा रँक होता. \n\nएस. शशिकांत सेंथिल यांनी तिरुचिरापल्लीमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगची पदव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम 370: काश्मीरमध्ये इंटरनेट सुरू झाल्यास काय होईल? मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी सांगतेय...\\nसारांश: जम्मू- काश्मीरमधून 370 कलम काढणं आणि राज्याचं विभाजन करणं यानंतरही काश्मीर खोऱ्यात तणाव कायम आहे. इंटरनेट आणि इतर मोबाईल सेवाही पूर्णपणे कार्यरत नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इल्तिजा मुफ्ती\n\nया भागांत आता सर्व निर्बंध काढून टाकल्याचे दावा सरकार करत आहे, परंतु इथल्या खोऱ्यात लहान-मोठ्या नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलेलं आहे, यात राज्याच्या माजी मुख्यमंत्र्यांपासून हुर्रियतच्या नेत्याचाही समावेश आहे. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nकेंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये एवढा मोठा निर्णय घेतला तेव्हा तिथे राष्ट्रपती लागवट लागू होती, याआधी जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) आणि भाजपचं आघाडी सरकार होतं. \n\nआघाडी सरकारचे नेतृत्व मेहबुबा मुफ्ती य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कलम 377 रद्द झालं, पण समलैंगिकांच्या अधिकारांचं काय?\\nसारांश: जरा विचार करा, तुमच्या साथीदाराची तब्येत खराब झाली असेल, अगदी शेवटच्या घटका मोजत असतील ते आणि त्या शेवटच्या क्षणांमध्ये तुमच्या साथीदाराचं कुटुंब तुम्हाला त्यांना भेटण्याची परवानगी नाकारत असेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इतकंच नाही, त्यांच्या मृत्यूनंतर शेवटचं दर्शनही घेऊ देत नसेल, स्मशानात जाऊन तुम्ही आपल्या साथीदारच्या अंतिम विधींमध्येही सहभागी होऊ शकत नसाल तर? \n\nया लोकशाहीवादी देशात एका समलैंगिक जोडप्याला अशी वागणूक दिली गेली. \n\nहे जोडपं 20 वर्ष एकमेकांसोबत राहात होतं. आयुष्यातले अनेक लहान-मोठे चढउतार त्यांनी एकमेकांसोबत पाहिले होते. पण शेवटच्या क्षणी हे दोघं एकमेकांपासून वेगळे झाले. \n\nआता जर हे भिन्नलिंगी जोडपं असतं, तर त्यांना कशी वागणूक दिली असती? \n\nनवऱ्याची तब्येत बिघडल्यावर बायकोला भेटू दिलं नसतं तर किती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: का सोडत आहेत लाखो भारतीय महिला नोकऱ्या?\\nसारांश: देशाच्या अलिकडच्या इतिहासात प्रथमच महिला कामगारांचा सहभाग घटला आहे. एवढंच नव्हे तर एकूण मनुष्यबळातही महिलांचं प्रमाण कमी होऊ लागलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शहरात काम करणाऱ्या महिलांचं प्रमाण वाढत आहे.\n\nअसं का घडतंय, हे शोधण्यासाठी जागतिक बँकेच्या संशोधकांनी जनगणना आणि नॅशनल सॅम्पल सर्वेमधून मिळालेल्या आकडेवारीचा अभ्यास केला. या अभ्यास गटात लुईस अँड्रेस, बसाब दासगुप्ता, जॉर्ज जोसेफ, विनोज अब्राहम, मारिया कोरिया यांचा समावेश आहे. \n\nमहिला संशोधकांचे नऊ महत्त्वपूर्ण शोध\n\nया संशोधकांनुसार, एकीकडे आर्थिक वाढीचा वेग गाठून विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न सुरू असताना महिला कामगारांचं हे घटतं प्रमाण चिंतेचा विषय आहे. \n\nमहिलांना शेतीशिवाय नोकरीच्या आणखी संधी ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेस सोडणारे कृपाशंकर सिंह नेमके कोण आहेत?\\nसारांश: काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृपाशंकर सिंह यांना मुंबईतील काँग्रेसचा उत्तर भारतीय चेहरा म्हणून ओळखलं जात होतं. ते हे 2004 च्या आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. \n\nकृपाशंकरसिंह यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी आरोप झाले होते. तसंच कोकणातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणीसुद्धा त्यांच्यावर आरोप झाले. \n\n\"मी 370 प्रकरणी राजीनामा दिला. माझं मन सांगत होतं की देशासोबत राहायचं. मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईन,\" असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. \n\nकुठल्या पक्षात जाणार, या विषयी विचारलं असता ते म्हणाले, \"य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेस, TDP युती : राहुल गांधींचा मास्टरस्ट्रोक की हतबलता?\\nसारांश: निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधकांना एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यात काँग्रेस आणि TDP यांच्यातलं नवीन समीकरण काय सांगतं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यात एक बैठक झाली. \n\nत्यात, भाजपविरोधी महाआघाडीसाठी एक सामायिक कार्यक्रम तयार करण्यात येईल आणि त्यात राजकीय पक्षांशी प्राथमिक बोलणी करण्याची जबाबदारी नायडू यांच्यावर देण्यात आली.\n\nयाच बैठकीसाठी नायडू गुरुवारी सकाळीच खास दिल्लीत आले आणि दुपारनंतर ते काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटले.\n\nप्रत्यक्षात, आंध्र प्रदेशच्या राजकारणात हे दोन्ही पक्ष एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेसचं प्रियंकास्त्र..मोदी-शाह कसं परतवणार?\\nसारांश: बीबीसी मराठीवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रियंका गांधी यांचा सक्रिय राजकारणात प्रवेश\n\n2019 लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसनं सगळ्यांत मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक लगावला आहे. काँग्रेसने प्रियंका गांधी यांना पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. \n\nराहुल गांधी सक्रिय राजकारणात आल्यानंतरही प्रियंका दररोजच्या घडामोडींपासून दूर होत्या. त्यांनी कायमच स्वत:ला राहुल यांचा मतदारसंघ असलेला अमेठी आणि सोनियांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीपुरतच मर्यादित ठेवलं होतं. \n\nपण आता किमान उत्तर प्रदेशात तरी प्रियंका गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचं निधन; आज सांगलीत अंत्यसंस्कार\\nसारांश: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या राजकारणातलं मुरब्बी व्यक्तिमत्त्व पतंगराव कदम यांचं मुंबईत लीलावती रुग्णालयात निधन झालं आहे. ते गेले काही दिवस आजारी होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पतंगराव कदम यांचे पार्थिव शनिवार, 10 मार्च रोजी सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान त्यांच्या घरी सिंहगड बंगल्यावर ठेवण्यात येणार आहे. नंतर त्यांचे पार्थिव धनकवडी येथील शैक्षणिक संकुलात सकाळी 10.30 ते 11.30 या काळात दर्शनासाठी ठेवण्यात येईल. त्यांच्या पार्थिवावर सोनहिरा साखर कारखाना, वांगी, जि. सांगली येथे दुपारी 4 वाजता अंत्यसंस्कार केले जातील.\n\nशुक्रवारी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तब्येत खालावल्यामुळे गेल्या आठवड्यात पतंगरावांना लीला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कानपूरमध्ये विकास दुबे या गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या 8 पोलिसांचा मृत्यू\\nसारांश: कानपूरमध्ये विकास दुबे नावाच्या गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवरच हल्ला झाला आहे. पोलीस उप-अधीक्षक देवेंद्र मिश्रा यांच्यासह 8 पोलिसांचा यात मृत्यू झाला आहे. शिवाय अनेक पोलीस कर्मचारी जखमीही झाले आहेत. जखमी पोलिसांना कानपूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कानपूरचा एक सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगार विकास दुबे याला पकडण्यासाठी पोलीस चौबेपूर पोलीस ठाणे अंतर्गत दिकरू गावात गेले होते. पोलिसांना रोखण्यासाठी जेसीबी लावून रस्ता अडवण्यात आला होता, असं उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक हितेश चंद्र अवस्थी यांनी सांगितलं.\n\nपोलीस गावात पोहोचताच गुंडांनी घराच्या छतांवरून गोळीबार सरू केला. यात 8 पोलीस मृत्युमुखी पडले. यात पोलीस उप-अधीक्षक देवेंद्र मिश्रा, तीन पोलीस उपनिरीक्षक आणि चार पोलीस कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. या घटनेनंतर एकच खळबळ माजली आहे. फॉरेन्सिक पथकाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कामगारांचं आयुष्य बदलणाऱ्या अनुसूया साराभाई - पाहा व्हीडिओ\\nसारांश: बीबीसी घेऊन आलंय एक खास सीरिज 'सावित्रीच्या सोबतिणी'त्या महिलांच्या आयुष्यावर प्रकाश टाकायला ज्यांनी लोकशाही, मानवी हक्क आणि महिला सबलीकरण यासाठी मोठं काम केलं, पण ज्यांच्याविषयी आजही फारशी माहिती नाही. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'सावित्रीच्या सोबतिणी'हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला. म्हणूनच या महिला, काही सावित्रीबाईंच्या काळाच्या आधीच्या तर काही नंतरच्या पण सर्वार्थाने 'सावित्रीच्या सोबतिणी'.\n\nअनुसूया साराभाई. त्यांना प्रेमाने सगळे जण मोटाबेन म्हणायचे आणि त्या नावाला त्या आयुष्यभर जागल्या. अनुसूया साराभाई भारततल्या कामगार चळवळीच्या अग्रणी समजल्या जातात. \n\nअनुसूयांचा जन्म 1885 साली ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काय आहे HPV व्हायरस : समज आणि गैरसमज\\nसारांश: UKमध्ये सध्या सेक्स व्हायरस HPVविषयी बरीच चर्चा सुरू आहे. या विषाणूबद्दल लोकांमध्ये कमालीचं अज्ञान आणि लज्जा असल्याचं एका सर्वेक्षणात समोर आलं आहे. जवळपास 80 टक्के लोकांना लैंगिक संक्रमणातून या विषाणूची बाधा झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गर्भाशयातील कँसरच्या तपासण्यांमध्ये UK सरकार HPV चाचणी बंधनकारक करण्याची मोहीम सुरू करत आहे.\n\nयासंबंधीच्या सर्वेक्षणातल्या HPV बाधा झालेल्या निम्म्या महिलांना वाटतं की त्यांच्या जोडीदारानं त्यांना फसवलं आहे. मात्र हा विषाणू शरीरात अनेक वर्षं सुप्त स्वरुपात असू शकतो.\n\nया बाबतच्या संकोचामुळे बऱ्याच महिला चाचणीला तयार होणार नाहीत, असं या मोहीमेच्या संयोजकांना वाटतं.\n\nJo's Cervical Cancer Trustनं गेल्या महिन्यातच जवळपास 2000 महिलांचं सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. \n\nय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कायमस्वरुपी अंथरुणांना खिळलेल्या रुग्णांचा मृत्यू नातेवाईकांच्या हातात\\nसारांश: कायमस्वरूपी व्हिजिटेटिव्ह स्टेटमध्ये गेलेल्या रुग्णांच्या मृत्युच्या निर्णयाबाबत कायदेशीर परवानगी घेण्याची तरतूद युनायटेड किंगमडमधील सुप्रीम कोर्टानं हटवली आहे. त्यामुळे गंभीर आजारी रुग्णांचं अन्न आणि पाणी थांबवून त्यांच्या मृत्युचा मार्ग मोकळा करणं शक्य होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुटुंबीय आणि डॉक्टर यांच्यात करार झाल्यानंतर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना रुग्णाला अन्न पुरवठा करणाऱ्या नळ्या काढता येणार आहेत. यासाठी न्यायालयाची वेगळी परवानगी घेण्याची गरजही भासणार नाही.\n\nयामुळे मानवाधिकारांचं उल्लंघन होणार नाही, असंही सुप्रीम कोर्टाच्या निकालात म्हटलं आहे.\n\nया संदर्भातले खटले गेली 25 वर्षं न्यायालयाने चालवले आहेत आणि तशी परवानगीही दिली आहे. पण या न्यायालयीन प्रक्रियेला महिनोन् महिने, कधी कधी वर्षंही लागतात आणि आरोग्य विभागाला 50 हजार पाउंडापर्यंत खर्च येतो.\n\nUKमध्ये बँकेत काम क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर कलम 370 : 'विरोधाचं प्रतीक बनलेल्या व्हायरल फोटोची खरी कहाणी\\nसारांश: सोशल मीडियावर काश्मीरमधल्या एका शाळकरी मुलाचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमागचे सत्य तपासण्याचा प्रयत्न बीबीसीने केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्याच्या निर्णय घेतला. हा फोटो म्हणजे या निर्णयाविरोधात भारत प्रशासित काश्मीरच्या 'विरोधाचं प्रतिक' म्हटलं जातंय. \n\nसोमवारी कलम 370 रद्द करण्याच्या घोषणेनंतर हा फोटो भारत आणि पाकिस्तानात व्हायरल होतोय. \n\n#KashmirBleedsUNSleeps, #SaveKashmirSOS आणि #ModiKillingKashmiris यासारख्या हॅशटॅगसोबत हा फोटो ट्विटर आणि फेसबुकवर शेकडोवेळा पोस्ट करण्यात आला आहे. \n\nकाही लोकांचा दावा आहे की हा फोटो काश्मीरमधल्या सध्याच्या तणावादरम्यानचा आहे. मात्र, हे खरं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर कलम 370 : 'श्रीनगरमधल्या बहुसंख्य भागांतील निर्बंध हटवले'\\nसारांश: सरकारच्या कलम 370 हटवण्याच्या निर्णयाविरोधात श्रीनगरमधील सौरा प्रदेशातील नागरिकांनी निदर्शनं करण्याची बातमी बीबीसी मराठीनं दिली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता श्रीनगरमधल्या बहुसंख्य भागांतील निर्बंध हटवण्यात आले आहेत, असं ट्वीट श्रीनगरचे जिल्हा न्यायदंडाधिकारी शाहिद चौधरी यांनी केलं आहे. काश्मीरमधील काही भागांमध्ये ईदच्या सणासाठी खरेदी सुरू असल्याचंही सोशल मीडियावर अनेकांनी प्रसिद्ध केले आहे.\n\n\"श्रीनगरमधील 250हून अधिक एटीएम मशीन कार्यरत करण्यात आल्या आहेत, तसंच बँकाही उघडण्यात आल्या आहेत. ईदसाठीची पगाराची आगाऊ रक्कम बँक खात्यात आज (शनिवार) जमा करण्यात आली आहे,\" असं ट्वीट शाहिद चौधरी यांनी केलं आहे. त्याचप्रमाणे श्रीनगर विविध हॉस्पिटल्समध्ये उपचार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर प्रश्न सुटण्यासाठी राम मनोहर लोहियांनी सांगितला होता हा उपाय\\nसारांश: जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयाचा विरोध त्यांच्याच एका सहकारी पक्षाने केलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राम मनोहर लोहिया\n\nनीतिश कुमारांच्या नेतृत्त्वाखालील जनता दल युनायटेडने (जेडीयू) या मुद्दयावर सदनामध्ये मतदान करण्याऐवजी वॉक आऊट करण्याचा निर्णय घेतला. \n\nआपला पक्ष राम मनोहर लोहियांची विचारसरणी मानतो, तिचं पालन करतो आणि म्हणूनच पक्ष कलम 370 हटवण्याच्या विरोधात असल्याचं जेडीयूचे मुख्य महासचिव के. सी. त्यागी यांनी म्हटलंय. \n\nत्यांच्या या विधानानंतर चर्चा सुरू झाली की काश्मीरच्या मुद्द्यावर त्यातही कलम 370 विषय लोहियांचं म्हणणं नेमकं काय होतं. \n\nबीबीसीचे माजी पत्रकार कुर्बान अली यांनी राम मनोहर लो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर: 'कलम 370 प्रकरणी सरकारचा निर्णय बेकायदेशीर आणि घटनाबाह्य'\\nसारांश: जम्मू-काश्मीरला घटनेतील 370व्या कलमानुसार विशेष दर्जा देण्यात आला होता. हा दर्जा मागे घेण्यात आला आहे. काश्मीरप्रश्नी सरकारचा निर्णय बेकायदेशीर आहे. या निर्णयामुळे काश्मीरची जी विशेष ओळख आहे, ती पूर्णपणे नष्ट होईल, असं घटनातज्ञ ए.जी.नुरानी सांगतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"घटनातज्ञ ए.जी.नुरानी यांच्यासोबत बीबीसी प्रतिनिधी इकबाल अहमद यांनी साधलेला संवाद :\n\nनरेंद्र मोदी सरकारनं कलम 370 संपुष्टात आणलं आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे?\n\nहा एक बेकायदा निर्णय आहे. म्हणजे एक प्रकारचा धोका आहे. पाकिस्तातून काश्मीरवर हल्ला करण्याची योजना आहे आणि यामुळे काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे, असं आपण गेल्या 2 आठवड्यांपासून ऐकत होतो. \n\nपण, पाकिस्तान हल्ला करेल अशी शंका होती, तर अमरनाथ यात्रा का थांबवण्यात आली, असा प्रश्न आहे. तसंच पाकिस्तानचा हल्ला परतवू शकत नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर: पाकिस्तान सोशल मीडियावर #BoycottIndianProducts ट्रेंडिंग: भारतीय वस्तूंचा बहिष्कार करण्याचं नेटकऱ्यांचं आवाहन\\nसारांश: #BoycottIndianProducts हा हॅशटॅग सध्या पाकिस्तानातल्या सोशल मीडियावर ट्रेंड होतोय. भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन पाकिस्तानातले नेटकरी याद्वारे करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक फोटो\n\nकाश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातली जनता नाराज असल्याचं पाकिस्तानी सोशल मीडियावरच्या प्रतिक्रियांवरून दिसून येतं. \n\nभारत-पाकिस्तान फाळणीपासून काश्मीर हा दोन्ही देशांमधला तणावाचा विषय राहिला आहे. कलम 370 काढून टाकल्याने काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द झाला आणि सध्या याच मुद्द्यावरून दोन्ही देशातलं वातावरण तापलं आहे. \n\nपाकिस्तानातल्या सोशल मीडियावरचा एक गट लिहितोय, \"तुम्ही भारतीय वस्तू खरेदी केल्या तर भारत त्याच पैशातून शस्त्रास्त्र खरेदी करेल आणि क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीर: भारतीय लष्कर मानवाधिकारांचं पालन करतं - निवृत्त लेफ्टनंट जनरल डी. एस. हुड्डा\\nसारांश: जम्मू काश्मीर राज्याला लागू विशेष दर्जा काढून घेण्यासंदर्भात कलम 370 हटवण्यात आल्यानंतर काश्मीरमध्ये तैनात सुरक्षा दलांकडून अमानुष मारहाण आणि छळ केला जात असल्याचा आरोप होत आहे. लष्कराने या आरोपांचा इन्कार केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसीने यासंदर्भात निवृत्त लेफ्टनंट जनरल डीएस हुड्डा यांच्याशी बातचीत केली. पहिल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेचे प्रमुख म्हणून हुड्डा यांची भूमिका निर्णायक होती. \n\nसप्टेंबर 2016 मध्ये पाकिस्तानविरुद्ध करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवेळी उत्तर विभागाची धुरा हुड्डा यांच्याकडेच होती. भारतीय लष्कर मानवाधिकारांचं पालन करतं असं हुड्डा यांनी सांगितलं. \n\nहुड्डा सांगतात, \"लष्कराच्या कोणत्याही व्यक्तीवर मानवाधिकारांचं उल्लंघन आरोप झाला तर त्याची चौकशी होते. आरोप सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होते."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरः कट्टरवाद्यांचा काश्मीरमध्ये गोळीबार, तीन घटनांमध्ये 6 ठार\\nसारांश: काश्मीरमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन पाकिस्तान समर्थित कट्टरवादी आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हल्ल्यात एक स्थानिक दुकानदारही जखमी झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युरोपीय मुत्सद्द्यांचा गट काश्मीर दौऱ्यावर असताना ही घटना घडल्या आहेत. \n\nदरम्यान एका हिंदू रेस्टॉरंटवर हल्ला करणाऱ्या तिघांना अटक केल्याचा दावा पोलिसांनी शुक्रवारी केला. मंगळवारी संध्याकाळी हा हल्ला झाला होता. यात रेस्टॉरंटचे मालक आकाश मेहरा जखमी झाले होते. \n\n15 युरोपीय देशांच्या मुत्सद्द्यांचा गट श्रीनगरला पोहोचल्यानंतर काही वेळातच हा हल्ला करण्यात आला होता. \n\nतर श्रीनगरपासून दक्षिणेकडे 60 किमी अंतरावर असलेल्या शोपियामध्ये शुक्रवारी सकाळी एक मोठी चकमक झडली. यात तीन स्थानिक शस्त्रास्त्रधारी कट्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरः कलम 370 आणि इतर 3 महत्त्वाच्या घोषणा\\nसारांश: जम्मू आणि काश्मीर राज्यातलं कलम 370 राष्ट्रपती यांच्या अधिसूचनेद्वारे रद्द करण्यात आल्याची घोषणा गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या 4 महत्त्वाच्या घोषणांमुळे सर्वत्र चर्चा सुरू आहे.\n\n1) जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 रद्द करण्यात आलं. हे कलम हटवण्यासाठी आजवर अनेकदा मागणी करण्यात येत होती. राष्ट्रपतींच्या आदेशाद्वारे हे कलम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कलम 370: काश्मीरला विशेष दर्जा देणारं विधेयक आहे तरी काय?\n\n2) याबरोबरच कलम 35 A सुद्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 35A: रद्द करण्याला काश्मीरच्या राजकीय नेत्यांनी विरोध केला होता.\n\n3) जम्मू आणि काश्मीर रा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: काश्मीरनंतर कर्नाटकालाही मिळणार का वेगळा झेंडा?\\nसारांश: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी 8 मार्च रोजी राज्यासाठी वेगळ्या झेंड्याची मागणी केली. जम्मू काश्मीर नंतर वेगळ्या झेंड्याची मागणी करणारं कर्नाटक हे पहिलं राज्य बनलं आहे. पण राज्यासाठी वेगळ्या झेंड्याची तरतूद राज्यघटनेत नसल्याने सिद्धरामय्या यांनी ही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. पण केंद्रातील भाजप सरकार ही मागणी मान्य करण्याची शक्यता आहे का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारत आणि जम्मू आणि काश्मीरचा ध्वज\n\nजम्मू काश्मीरची परिस्थिती भारताच्या इतर राज्यांच्या तुलनेत वेगळी आहे. जम्मू काश्मीर हे देशातील एकमेव राज्य आहे. तसेच जम्मू काश्मीरला वेगळी राज्यघटनाही आहे. जम्मू काश्मीर हे देशातील एकमेव मुस्लीम बहुल राज्य आहे. या राज्याला स्वायत्तता मिळालेली आहे. ही स्वायत्तता नेहमीच वादाचा विषय राहिली आहे. \n\nकाश्मीरच्या ध्वजाचा मुद्दा उच्च न्यायालयात \n\nभारतीय राष्ट्रध्वजासोबतच जम्मू आणि काश्मीरचा ध्वज राज्यात समकक्ष समजला जातो. 2015मध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि माजी पोल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कासिम सुलेमानी यांना ठार करण्यासाठी अमेरिकेने हीच वेळ का निवडली?\\nसारांश: इराणच्या इस्लामिक रिव्हॉल्युशन गार्ड कॉर्प्स (IRGC)च्या कुड्स सैन्याचे कमांडर कासीम सुलेमानी यांची हत्या अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असेलल्या सुप्त संघर्षात झालेली नाटकीय वाढ अधोरेखित करते. या हत्येचे गंभीर पडसाद उमटण्याची दाट शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इराणकडून या हत्येचं जोरदार प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं. कारवाई आणि प्रत्युत्तराची ही साखळी दोन्ही देशांना थेट संघर्षाच्या जवळ आणू शकते. अमेरिकेच्या इराकमधल्या भवितव्यावर प्रश्नचिन्हं उपस्थित होऊ शकतं. तसंच हत्येच्या या कारवाईमुळे पश्चिम आशियासंबंधी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या रणनीतीची (अशी काही रणनीती असल्यास) कसोटी लागू शकते. \n\nओबामा प्रशासनात व्हाईट हाउसमधील पश्चिम आशिया आणि पर्शियन आखातविषयक व्यवहाराचे समन्वयक फिलिप गॉर्डन यांच्या मते ही हत्या म्हणजे अमेरिकेने इराणविरोधात युद्ध पुका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किम जाँग-उन यांच्या दक्षिण कोरिया भेटीत काय होणार?\\nसारांश: उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन येत्या शुक्रवारी दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे-इन यांची भेट घेणार आहेत. 1953च्या कोरियन युद्धानंतर दोन कोरियांमधली सीमा ओलांडणारे किम हे पहिलेच नेते ठरतील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम जाँग-उन आणि मून जे-इन\n\nनव्यानं मिळालेल्या माहितीनुसार, मून जे-इन हे किम जाँग-उन यांची स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेनऊ वाजता वैयक्तिक भेट घेणार असल्याचं दक्षिण कोरियानं जाहीर केलं आहे.\n\nअनेक वर्षं सुरू असलेल्या तणावानंतर ही भेट अभूतपूर्व असेल. नुकतंच उत्तर कोरियानं अण्वस्त्र चाचण्या घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. हाच मुद्दा या ऐतिहासिक चर्चेच्या केंद्रस्थानी असेल. \n\nपण अण्वस्त्रांचा त्याग करण्यास प्याँगयाँगची समजूत घालणं थोडं अवघडच असेल, असा इशारा सेऊलनं दिला आहे. कारण दोन्ही देशात गेल्या वेळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किम जाँग-उन यांनी माफी का मागितली?\\nसारांश: उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग-उन यांनी माफी मागितल्याचा दुर्मिळ प्रकार घडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण कोरियन नागरिकाच्या हत्येप्रकरणी किम जाँग-उन यांनी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती दक्षिण कोरिया राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने दिली. जे काही घडलं तो प्रकार घडायला नको होता, असं किम जाँग-उननी म्हणाल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nदक्षिण कोरियाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे 47 वर्षीय नागरिक कथितरित्या उत्तर कोरियामध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात आढळून आले. त्यांनी सागरी सीमेत प्रवेश करताच नॉर्थ कोरियाच्या सुरक्षा दलाकडून त्यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली. त्यांचा मृतदेह तसाच समुद्रात फेकून देण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किम जाँग-उनना ट्रंप व्हाइट हाऊसचं निमंत्रण देण्याची शक्यता\\nसारांश: सिंगापूरमध्ये 21 जूनला होणारी बैठक फलद्रूप झाल्यास उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांना व्हाईट हाऊसला येण्याचं आमंत्रण देऊ, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किम जाँग-उन आणि ट्रंप 12 जूनला सिंगापूरमध्ये भेटणार आहे\n\nसिंगापूरच्या बैठकीआधी जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी ट्रंप यांची अमेरिकेत भेट घेतली, तेव्हा ट्रंप यांनी हे उद्गार काढले. \n\n\"कोरियन युद्ध संपण्याच्या औपचारिक घोषणेसाठी करार होऊ शकतो. वाटाघाटींमधला तो सगळ्यांत सोपा भाग असेल. त्यानंतर काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे,\" असं ट्रंप यांनी सांगितलं. \n\nउत्तर कोरियाने आण्विक अस्त्रांचा त्याग करावा, असा अमेरिका आणि मित्रराष्ट्रांचा आग्रह आहे. मात्र एका बैठकीत यावर ठोस निर्णय होणार नाही, असं ट्रंप य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किरण खेर यांना झालेला मल्टिपल मायलोमा कॅन्सर नेमका काय आहे?\\nसारांश: अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांना ब्लड कॅन्सरचे निदान झाले आहे. किरण खेर यांचे पती अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किरण खेर, अनुपम खेर\n\nकिरण खेर यांना ब्लड कॅन्सरमधील मल्टिपल मायलोमा प्रकारचा कॅन्सर झाला आहे.\n\nकिरण खेर या 68 वर्षांच्या असून त्यांना ब्लड कॅन्सरचे निदान काही महिन्यांपूर्वीच झाले. मुंबईतील एका खासगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n'ती एक फायटर आहे'- अनुपम खेर\n\nआपल्या पत्नीला बल्ड कॅन्सर झाल्याची माहिती देताना अनुपम खेर यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.\n\nअनुपम खेर लिहितात, \"माझ्या पत्नीला ब्लड कॅन्सर झाला आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: किरण बेदी यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदावरून काढलं\\nसारांश: किरण बेदी यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरून काढण्यात आलं आहे. तेलंगणाचे विद्यमान राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांच्याकडे पुदुचेरीचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"किरण बेदी या देशातील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. 1972 साली पोलीस सेवेत दाखल झालेल्या किरण बेदी यांनी 2007 साली सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्त्वात दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू झालेल्या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय वर्तुळातही प्रवेश केला.\n\nराजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या सोबत राहिलेल्या किरण बेदी या पुढे भाजपमध्ये गेले. त्यानंतर त्यांना पुदुचेरीच्या नायब राज्यपालपदी नियुक्त करण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुलभूषण जाधव प्रकरण : 'पाकिस्तानी पत्रकारांचं चुकलंच, पण... नेमकं काय घडलं?'\\nसारांश: 25 डिसेंबरचा दिवस! पाकिस्तानमध्ये बहुतांश सगळे जण मस्त सुटीच्या मूडमध्ये होते. पण आम्हा पत्रकारांसाठी हा दिवस प्रचंड कामाचा होता. सकाळी लवकर उठून पहिलं विमान पकडून कामाला लागायचं, या विचारानेच झोप उडाली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुलभूषण जाधव त्यांच्या आई आणि पत्नीला भेटताना\n\nहे सगळं जमेला धरूनही पत्रकारांसाठी हा निर्विवाद मोठा दिवस होता. एखाद्या पत्रकाराला त्याच्या पेपरमध्ये, चॅनेलवर सगळ्यांत मोठी संधी मिळवून देणारा हा दिवस!\n\nपाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव या भारतीय कैद्याचे कुटुंबीय त्यांना भेटणार होते. ही भेट अभूतपूर्व होती आणि त्याबाबत मीडियामध्ये सुरू असलेली चर्चाही अभूतपूर्वच होती.\n\nपाकिस्तानमधल्या अशांत अशा बलुचिस्तान भागातून कुलभूषण जाधव यांना मार्च 2016मध्ये अटक केली. जाधव यांनी या भागात हेरगिरी करत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुलभूषण जाधव सुनावणी: भारत-पाकिस्तानमधल्या खडाजंगीत कसाबचा उल्लेख\\nसारांश: कुलभूषण जाधव यांच्याविरोधातला पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयातला खटला रद्द करून सिव्हिल कोर्टमध्ये याची सुनावणी व्हावी, तसंच भारतीय दूतावासाला त्यांच्याशी संपर्क साधण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी आज भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2016 मध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातून अटक करण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या तुरुंगात कैद आहेत. हेरगिरी आणि पाकिस्तानविरुद्ध दहशतवादी कटात सामील असण्याच्या आरोपांखाली पाकिस्तानच्या न्यायालयाने जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. \n\nजाधव यांचा खटला निष्पक्ष चाललाच नाही, असा आरोप करत भारताने त्यांच्या सुटकेसाठी हेग इथल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर सोमवारपासून ही चार-दिवसीय सुनावणी सुरू आहे. सध्या पुलवामा हल्ल्यामुळे भारत-पाकिस्तान संबंध अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुलभूषण जाधवः पाकिस्तानातल्या कोणत्या न्यायालयात सुनावणी होणार?\\nसारांश: नेदरलँडसच्या हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानच्या कैदेतील कथित भारतीय गुप्तहेर कुलभूषण जाधव यांच्या केसमध्ये निर्णय दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुलभूषण जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत पुन्हा विचार करावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे. तसंच कुलभूषण यांच्यासाठी 'कौन्सुलर अॅक्सेस'ही देण्यात येणार आहे.\n\nकुलभूषण यांची फाशीची शिक्षा रद्द करण्यात यावी, अशी याचिका भारतानं न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयानं मात्र ती फेटाळून लावली आहे. \n\nपाकिस्ताननं भारताकडून दाखल केलेल्या याचिकेवर आक्षेप नोंदवला होता, पण या आक्षेपाकडे न्यायालयानं दुर्लक्ष केलं. \n\nइतके दिवस कुलभूषण यांना कायदेशीर मदत न केल्यामुळे पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कुलभूषण जाधवांची आई आणि पत्नीशी भेट पण मध्ये काचेची भिंत!\\nसारांश: सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाकिस्तानमध्ये जाऊन भेट घेतली. पाकिस्तानात भारतासाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीनं इस्लामाबादमध्ये सोमवारी भेट घेतली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या भेटीनंतर पकिस्तान सरकारनं घेतलेल्या पत्रकार परिषदेत कुलभूषण यांचा एक व्हीडिओ मीडियाला दाखवण्यात आला. त्यामध्ये ते पाकिस्तान सरकारचे आभार मानताना दिसून आले आहेत. दरम्यान हा व्हीडिेओ भेटी आधीच रेकॉर्ड केला असावा असं दिसून येत आहे. \n\nकुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटता येईल, असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं होतं. जाधव यांची भेट झाल्यावर त्या लगेच भारतात परततील, असं मंत्रालयनं रविवारी म्हटलं होतं. \n\nबीबीसीच्या प्रतिनिधी शुमैला जाफरी यांनी सांगितलं, \"जाधव यांच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कृषिमंत्र्यांनाच खत मिळेना, औरंगाबादमध्ये दादा भुसेंचं स्टिंग ऑपरेशन : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) औरंगाबादमध्ये कृषिमंत्र्यांनाच मिळेना खत\n\nराज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बनून रविवारी औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन खत मागितलं. पण खताचा साठा असतानाही नवभारत फर्टीलायझर्स या कृषी सेवा केंद्रानं नकार दिला. त्यानंतर दादा भुसेंनी स्वत:ची खरी ओळख सांगितल्यानंतर या सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. 'सकाळ'नं ही बातमी दिलीय.\n\nखरीप हंगामात बियाणं आणि खतांची अवाजवी भावात विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषी मंत्र्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कृषी विधेयकः विरोध करत देशभरातले शेतकरी उतरले रस्त्यावर\\nसारांश: केंद्र सरकारनं कृषी क्षेत्राशी संबंधित 3 नवीन विधेयकं संसदेत मंजूर केली आहेत. या विधेयकांविरोधात आज देशभरातल्या शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी निदर्शनं केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशभरातील छोट्या-मोठ्या 250 शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार असल्याचं अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीने म्हटलं होतं. \n\nकोल्हापुरात माजी आमदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी बिंदू चौकात आंदोलन केलं. \n\nअमरावती जिल्ह्यामध्ये नांदगाव खडेश्वरमध्येही शेतकऱ्यांनी या कृषी विधेयकांच्या विरोधात रास्ता रोको केला. तर जळगाव शहराजवळ बांभोरी गावात गिरणा पुलावर विविध शेतकरी संघटना आणि राजकीय पक्षांतर्फे आंदोलन करण्यात आलं. \n\nतर नाशिकमध्येही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कृष्णा कोहली : हिंदू मजुराची मुलगी पाकिस्तानाच्या सिनेटची उमेदवार\\nसारांश: पाकिस्तानात उच्च पदांवर हिंदू चेहरे खूपच कमी दिसून येतात. उच्चपदांवरील महिलांचं अस्तित्व तर नगण्यच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृष्णा कोहली\n\nपण ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतपत महिला उच्चपदांवर आहेत, त्यांच्या यादीत आता कृष्णा कोहली यांच्या नावाचा समावेश होण्याची शक्यता आहे. तिथल्या हिंदू अल्पसंख्याक समुदायाकडून कोहली यांनी सिनेटच्या सदस्यत्वासाठी उमेदवारी दाखल केली आहे.\n\nपाकिस्तानच्या थरपारकर क्षेत्रातल्या कोहली यांनी सिनेटच्या निवडणुकांसाठी बुधवारी पाकिस्तानी निवडणूक आयोगाकडे हा उमेदवारी अर्ज भरला आहे.\n\nपाकिस्तान पीपल्स पार्टीनं कोहली यांना सिंध प्रांतात सामान्य गटातून तिकीट दिलं आहे.\n\nकोहली जेव्हा उमेदवारी दाखल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॅनडा निवडणूक: जस्टीन ट्रुडो पुन्हा सत्तेत पण बहुमत गमावलं, जगमीत सिंग ठरणार 'किंग मेकर'?\\nसारांश: कॅनडामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये जस्टीन ट्रुडोंच्या लिबरल पार्टीनं सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना अपयश आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लिबरल पार्टीला 156 जागांवर विजय मिळाला आहे. बहुमताचा आकडा गाठण्यात त्यांना 14 जागा कमी पडल्या आहेत. \n\nपंतप्रधान म्हणून जस्टीन ट्रुडोंना दुसऱ्यांदा संधी मिळाली असली तरी त्यांना गेल्या वेळेप्रमाणे ऐतिहासिक बहुमत मिळालं नाहीये. ट्रुडो सरकार स्थापनेचा दावा करतील, पण त्यांची दुसरी टर्म अधिक कठीण असेल. कारण अनेक महत्त्वाची विधेयकं संमत करून घेण्यासाठी त्यांना दुसऱ्या पक्षावर अवलंबून राहावं लागेल.\n\nट्रुडो यांना बहुमत गाठता न येणं ही डाव्या विचारसरणीचा न्यू डेमॉक्रॅटिक पक्ष (NDP) आणि त्याचे नेते जगमीत स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॅन्सरग्रस्तांना संजीवनी देणारी केमोथेरपी नक्की असते तरी काय?\\nसारांश: कॅन्सरच्या पेशींना मारून टाकण्यासाठी तसंच कॅन्सर शरीराच्या अन्य भागात पसरू नये यासाठी उपयोगात येणारी औषधप्रणाली म्हणजे केमोथेरपी.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केमोथेरपी कॅन्सरच्या पेशींचा नायनाट करतं.\n\nवेगवेगळ्या प्रकारच्या कॅन्सरवर उपचार म्हणून एकच उपचारपद्धती नाही. कारण वेगवेगळ्या कॅन्सर पेशी वेगवेगळ्या औषधांना वेगवेगळा प्रतिसाद देतात.\n\nकाहीवेळेला आजारावर नियंत्रणाचा सर्वोत्तम उतारा म्हणून आठ वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचं एकत्र मिश्रण केलं जातं. उपचारांची परिणामकारकता वाढावी यासाठी डॉक्टर मंडळी सातत्याने औषधांची नवनवी समीकरणं शोधत असतात. \n\nकेमोथेरपी दुष्परिणामांसाठी कुप्रसिद्ध आहे. मात्र अत्याधुनिक केमोथेरपीमुळे दुष्परिणामांचं प्रमाण कमी झालं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॅन्सरसाठी वनौषधी घेताय, एकदा डॉक्टरला विचाराच\\nसारांश: कॅन्सरचे पेशंट जर त्यांच्या आजारासाठी काही वनौषधी घेत असतील किंवा घरगुती उपचार करत असतील तर त्यांनी आपल्या डॉक्टर्सला ताबडतोब सांगायला हवं. कारण ही घरगुती औषधं कॅन्सरच्या उपचारांचे बारा वाजवू शकतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उदाहरणार्थ आलं, लसुण, जिन्को नावाच्या चीनमध्ये सापडणाऱ्या औषधांपासून बनणाऱ्या हर्बल गोळ्या यांसारख्या गोष्टी ब्रेस्ट कॅन्सरमुळे झालेल्या त्वचेवरच्या जखमांना बरं होण्यापासून रोखू शकतात. \n\nयुकेमध्ये कॅन्सरवर झालेल्या तज्ज्ञांच्या परिसंवादात ही बाब समोर आली आहे. \n\nसर्जन मारिया जोआओ कार्डोसो यांनी नमूद केलं की हर्बल औषधोपचारांनी किंवा मलमांनी कॅन्सर बरा करण्यात हातभार लागू शकतो हे सिद्ध झालेलं नाही. \n\n'जेव्हा व्दिधा मनस्थिती असेल तेव्हा तर ही औषध न घेतलेलीच बरी'\n\n\"डॉक्टरांनी आपले पेशंट औषधांव्यतिरिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केंब्रिज अॅनालिटिका : काय आहे नेमकं प्रकरण?\\nसारांश: अनैतिकता, हेराफेरी आणि माहितीच्या गैरवापराचा आरोप असलेल्या या गंभीर प्रकरणावर आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका या दोन कंपन्या या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फेसबुक आणि डेटा अॅनालिटिक्समध्ये कार्यरत असलेली केंब्रिज अॅनालिटिका संस्था या दोन मोठ्या कंपन्या लोकांच्या खासगी माहितीचं विश्लेषण करणं आणि त्याचा वापर करण्यासंदर्भातील वादच्या केंद्रस्थानी आहेत. \n\n2016च्या अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाच्या निवडणुकीत आणि युके ब्रेक्झिटसंदर्भातल्या सार्वमतदानादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी या माहितीचा गैरवापर झाला का? याविषयीचा हा वाद आहे. \n\nया निवडणुकांबरोबर भारतातही असा माहितीचा गैरवापर झालाय किंवा होऊ शकतो का याविषयी चर्चा सुरू आहे. \n\nमाहितीचा गैरवापर झाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केरळ पूर : यंदाच परिस्थिती इतकी गंभीर का?\\nसारांश: केरळ 'न भूतो' अशा पूरस्थितीचा सामना करत आहे. हजारो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून केरळमध्ये यंदाच्या पावसातील मृतांची संख्या 300च्यावर गेली आहे. पण यंदाच पूरस्थिती इतकी भयावह का झाली?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्याच महिन्यात म्हणजे केंद्र सरकारचा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात जलस्रोतांच्या व्यवस्थापनात दक्षिणेतील राज्यांत केरळचा क्रमांक सर्वांत खालचा असल्याचं म्हटलं आहे.\n\nहिमालयच्या क्षेत्रात न येणाऱ्या राज्यांत जलव्यवस्थापनात केरळचा क्रमांक 12 आहे. या अहवालात गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश यांचा क्रमांक अनुक्रमे वरचा आहे. हिमालय क्षेत्राबाहेरील 4 राज्यं, हिमालय आणि ईशान्य भारतातील 4 राज्यं केरळच्या खाली आहेत. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nहा अहवाल प्रसिद्ध होऊन एक मह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केरळ हत्तीण: 'हत्तीला समजून न घेणाऱ्या माणसाची पृथ्वीवर राहण्याची पात्रताच नाहीये'\\nसारांश: \"हत्तीने माणसाला खूप समजून घेतलंय. माणसाची पृथ्वीवर राहण्याची पात्रता नाहीच असंच मला केरळच्या घटनेनंतर वाटतंय,\" असं मत व्यक्त केलंय हत्ती मित्र म्हणून सुपरिचित असलेले आनंद शिंदे यांनी.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आनंद शिंदे यांनी स्वतः केरळमध्ये जाऊन अनेक हत्तींचं संगोपन आणि त्यांना प्रशिक्षण दिलंय. हत्तींशी बोलणारा माणूस अशीच त्यांची ख्याती आहे. मात्र, केरळमधल्या पल्लकड इथे गरोदर हत्तीणीचा फटाके असलेलं अननस खाऊन मृत्यू झाल्यानंतर त्यांनी खेद व्यक्त केलाय.\n\nया हत्तीणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातूनच नव्हे तर जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम यांच्यासह संपूर्ण मायाजालावर गेले दोन दिवस या हत्तीणीच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. \n\nअनेकांनी या घटनेचा बाऊ केला गेल्याचं मत व्यक्त क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केशवानंद भारती खटला: 'राज्यघटनेचे रक्षक' म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या केशवानंद भारती यांचं निधन\\nसारांश: संविधानाच्या पायाभूत संरचनेसंदर्भात ऐतिहासिक निर्णयाचे प्रमुख याचिकाकर्ते केशवानंद भारती यांचे निधन झाले आहे. ते 79 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केशवानंद भारती\n\nरविवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. केरळमध्ये उत्तरेकडील कासारगोड जिल्ह्यातील इडनीर येथील आश्रमात ते राहात होते. \n\nकेशवानंद भारती हे इडनीर मठाचे प्रमुख होते. मठाचे वकील आय. व्ही. भट यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले, \"केशवानंद भारती यांच्यावर पुढील आठवड्यात हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया होणार होती. पण रविवारी सकाळी त्यांचा अचानक मृत्यू झाला.\"\n\nकेशवानंद भारती यांच्या नावाची भारताच्या इतिहासात कायमची नोंद झाली आहे. 47 वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने 'केशवानंद भारती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केस कमी वयात पांढरे झाले? तुम्हाला हा आजार असू शकतो - व्हीडिओ\\nसारांश: कमी वयात केस पांढरे होणं सामान्य बाब होत चालली आहे. पण हा एक आजार आहे, हे तुम्हाला माहीत आहे? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लवकर केस पांढरे होत असतील तर त्याला वैद्यकीय भाषेत याला केनाइटिस असं म्हणतात. वयाच्या 20 वर्षांआधीचं तुमचे केस पांढरे झाले असतील तर तुम्हाला 'केनायइटिस' असू शकतो.\n\nयामुळे केस काळे करणारे रंगद्रव्यं कमी होतात. अनुवांशिकता, कमी पोषक आहार, हार्मोन्सच्या असंतुलनामुळे किंवा हिमोग्लोबीनच्या कमकरतेमुळे केस लवकर पांढरे होतात. \n\nयावर इलाज करणं अवघड आहे. यामध्ये औषधं आणि शँपूचा जास्त फायदा होत नाही. जेवणात बायोटिन पदार्थांचा वापर करा.\n\nकेसांवर केमिलकचा वापर करू नका. जास्त शँपूचा वापर टाळा.\n\nहेही पाहिलंत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: केसगळती थांबवणारं औषध अखेर शोधल्याचा शास्त्रज्ञांचा दावा\\nसारांश: टक्कल पडलं की सगळं संपलं असं वाटणाऱ्यांना आशा वाटावी अशीच एक बातमी आली आहे. ऑस्टिओपोरोसिस म्हणजेच हाडांच्या आजारावर उपाय म्हणून जे औषध तयार केलं जात होतं ते प्रत्यक्षात टक्कल पडण्यावर लागू पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रयोगशाळेतल्या चाचणी दरम्यान या औषधाचा केसाच्या बीजकोशावर नाट्यमय परिणाम दिसला. त्या बीजकोशांची वाढ होण्यास या औषधाची मदत होत असल्याचं संशोधकांच्या लक्षात आलं.\n\nया औषधातलं रसायन केसांची वाढ रोखणाऱ्या प्रथिनाला लक्ष्य करतं. त्यामुळेच यातून टक्कलावर मात करण्याचा मार्ग सापडू शकतो.\n\nपाहा व्हीडिओ: केसांचं आरोग्य कसं चांगलं ठेवाल?\n\n\"केसांच्या गळतीमुळे त्रासलेल्या लोकांना याचा खूप फायदा होऊ शकेल,\" असं मॅंचेस्टर विद्यापीठातले या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. नॅथन हॉकशॉ यांनी सांगितलं.\n\nटकलाच्या समस्येवर आजवर फ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॉमनवेल्थ गेम्स : भारताला दुसरं सुवर्ण पदक, मणिपूरच्या संजीताचा सुवर्णवेध!\\nसारांश: भारताची वेटलिफ्टिंगपटू संजीता चानूने गोल्डकोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत भारताला दुसरं सुवर्णपदक मिळवून दिलं. 53 किलो वजनी गटातून खेळणाऱ्या संजीतानं एकूण 192 वजन उचललं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संजीता चानू\n\nपापुआ न्यू गिनीच्या आणि गतसुवर्णपदकविजेत्या डिका टोऊआला नमवत संजीतानं दमदार विजय मिळवला. \n\n24 वर्षीय संजीताने स्नॅच प्रकारात अनुक्रमे 81, 83 आणि 84 किलो वजन उचललं. क्लिन अँड जर्क प्रकारात तिनं 104, 108 किलो वजनाचा भार पेलला. तिसऱ्या प्रयत्नात संजीतानं 112 किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र तरीही पापुआ न्यू गिनीच्या डिको तोऊआला 10 किलोनं नमवलं. \n\nस्नॅच प्रकारात संजीतानं प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत तीन किलोची आघाडी मिळवली होती. स्नॅच प्रकारात खांद्यावर तो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कॉलेजच्या परीक्षा रद्द, थेट पुढच्या वर्षात प्रवेश, थर्ड इअरची फायनल परीक्षा मात्र होणार\\nसारांश: अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच आता फक्त थर्ड इअरची अंतिम परिक्षा होणार आहे. इतरांच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढील वर्षी प्रवेश देण्याचा निर्णय घेण्याता आल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा युजीसीच्या गाईडलाईननुसार 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत होऊ शकतात, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. \n\nमंत्री उदय सामंत यांच्या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधला. \n\nपरीक्षा रद्द करण्यात आलेल्या वर्षातील सर्व विद्यार्थ्यांना आधीच्या परीक्षांतील मार्क्सचा विचार करून मार्क देण्यात येतील. मार्क वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा आहे. असे विद्यार्थी असतील तर संबंधित युनिव्हर्सिटीने त्या परीक्षांचं वेळापत्रक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोंबड्यांच्या रक्तरंजित झुंजींवर कोट्यवधींचा सट्टा\\nसारांश: आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगतच्या जिल्ह्यांमध्ये संक्रांत साजरी करण्याची एक वेगळी प्रथा आहे. इथे कोंबड्यांच्या जीवघेण्या झुंजी होतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आंध्र प्रदेशात संक्रांतीला होतात कोंबड्यांच्या झुंजी\n\nगोदावरी, गुंटूर आणि कृष्णा जिल्ह्यांमधल्या काही भागांमध्ये या कोंबड्यांच्या झुंजी मोठ्या प्रमाणात आयोजित केल्या जातात. आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या वेगवेगळ्या भागांतून लोक त्या पाहायला इथे जमतात. काय आहेत या झुंजींची वैशिष्ट्य?\n\n1. झुंजींसाठी खास तयारी केलेले कोंबडे\n\nया झुंजींसाठी कोंबड्यांना खास प्रशिक्षण दिलं जातं. त्यांना बदाम-पिस्त्यांसारख्या सुक्या मेव्याचा खुराक देतात. तसंच या कोंबड्यांचीसुद्धा प्रॅक्टिस मॅच होते.\n\nझुंजीत जो कोंबडा मरतो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोट्यवधीचे बिटकॉइन गुंतवून व्यापाऱ्याचा अचानक मृत्यू, पासवर्ड कुणालाच माहीत नाही\\nसारांश: कॅनडाच्या सर्वांत मोठ्या क्रिप्टोकरन्सी एक्सचेंजच्या संस्थापकाचा अचानक मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे कोट्यवधी डॉलर्स अडकून पडले आहेत. ते पुन्हा कसे मिळवायचे हा प्रश्न गुंतवणूकदार तसंच त्यांच्या पत्नी जेनिफर यांना पडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेराल्ड कॉटेन यांनी क्वाड्रिगा या कंपनीची स्थापना केली. बिटकॉइनच्या बदल्यात प्रत्यक्षात पैसे पुरवण्याचं काम क्वाड्रिगा करत असे. गेराल्ड हे गेल्या वर्षी भारतात आले होते. त्यांना क्रोह्न्स डिसीज नावाचा पोटाचा आजार झाला होता. त्यात त्यांचं निधन झालं. \n\nबिटकॉइन स्वीकारून प्रत्यक्ष पैसे देण्याचं काम कॉटेन हेच करत असत. इतर कुणालाही ते काम कसं करतात किंवा त्यांच्या लॅपटॉपचा पासवर्ड काय आहे हे माहीत नाही. त्यामुळे किमान 140 दशलक्ष डॉलर अडकून पडले आहेत. \n\nया कंपनीचे किमान 1.15 लाख ग्राहक आहेत. ग्राहक जे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोण आहे हमझा बिन लादेन? ज्याच्या मृत्यूचा अमेरिका दावा करत आहे\\nसारांश: अल कायदाचा संस्थापक ओसामा बिन लादेनचा मुलगा हमझा मरण पावल्याची माहिती अमेरिकन गुप्तचर अधिकाऱ्यांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याच्या मृत्यूचे ठिकाण आणि तारिख याबाबत अधिक तपशिल निनावी सूत्रांनी दिलेल्या माहितीमध्ये नमूद करण्यात आलेला नाही. \n\nफेब्रुवारी महिन्यामध्ये अमेरिकेनं हमझाची माहिती कळवणाऱ्यास 10 लाख डॉलर्स बक्षिस देण्याचे घोषित केलं होतं. \n\nहमझा बिन लादेनचं वय अंदाजे 30 असावं. त्यानं अमेरिका आणि इतर देशांवर हल्ला करण्याचं आवाहन करणारे व्हीडिओ आणि ऑडिओ मेसेज त्यांन प्रसिद्ध केले होते.\n\nहमझाच्या मृत्यूबाबत NBC आणि न्यूयॉर्क टाइम्सनं बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.\n\nया बातम्यांबद्दल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरिया बैठक : टेबलापासून केकपर्यंत सगळ्यांत दडला होता अर्थ\\nसारांश: दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये झालेल्या ऐतिहासिक बैठकीची रचना विशिष्ट पद्धतीनं करण्यात आली होती. या बैठकीत वापरण्यात आलेल्या वस्तूंमागे विशेष सांकेतिक अर्थ दडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बैठकीतले खाद्यपदार्थ, फुलं, टेबलाचा आकार आणि पाईन वृक्षाच्या बुंध्यावर माती टाकणं या सगळ्यामागे खास अर्थ दडला आहे. \n\n\"किम यांच्या रुपानं कोरियाई द्विपकल्पात जणू शांततेचा प्रवेश झाला आहे, यामुळे भविष्यात दोन्ही देशांत सहकार्य आणि शांतता वाढीस लागणार आहे,\" असं दक्षिण कोरियातल्या या बैठकीच्या आयोजनाच्या सूत्रधारांनी सांगितलं.\n\nबैठकीचं ठिकाण\n\nदक्षिण कोरियातल्या सैन्यविरहीत प्रदेशाजवळच्या (Demilitarized Zone - DMZ) पॅममुनजन गावात ही भेट झाली. या गावात भेट होण्यालाही विशेष सांकेतिक अर्थ आहे.\n\nयापूर्वी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरिया बैठक: किम म्हणाले, 'ही नवीन नात्याची सुरुवात'\\nसारांश: सहा महिन्यांपूर्वी एकमेकांचे कट्टर शत्रू असलेल्या उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या नेत्यांनी आता युद्ध टाळण्यासाठी अण्वस्त्र नष्ट करण्याचा निर्धार केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : कॅमेरांचा क्लिकक्लिकाट, स्मितहास्य आणि थोडाचा विनोद...\n\nस्थानिक वेळेनुसार सकाळी साडे 9 वाजता (भारतीय वेळेनुसार सकाळी साडे 5 वाजता) उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जाँग-उन यांनी दक्षिण कोरियात प्रवेश केला. त्यावेळी दक्षिण कोरियाचे राष्ट्रध्यक्ष मून जे-इन त्यांच्या स्वागतासाठी सीमेवर उभे होते. \n\nसीमेजवळच झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत त्यांनी कोरिया द्विपकल्पात शांतात प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जाहीर केलं. 1953 साली दोन्ही कोरियांमधलं युद्ध संपलं होतं. त्यानंतर दोन्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : 'भारतात 33 कोटी देव असूनही ऑक्सिजनचा तुटवडा', शार्ली एब्दोनं छापलं व्यंगचित्र\\nसारांश: भारतातील संपूर्ण यंत्रणाच कोव्हिड संकट हाताळण्यात अपुरी पडत असल्याचं चित्र आहे. यावर फ्रांन्समधल्या 'शार्ली एब्दो' या नियतकालिकाने एक बोचरं व्यंगचित्र छापलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना संसर्गाची दुसरी लाट हाताळण्यात भारतीय आरोग्य व्यवस्था पूर्णपणे कुचकामी ठरली आहे आणि सरकारही हतबल दिसतंय.\n\nहॉस्पिटलमध्ये आजही ऑक्सिजन तुटवड्यामुळे रुग्णांना जीव गमवावा लागतोय. यावरच शार्ली एब्दोने 28 एप्रिल 2021 च्या आपल्या अंकात एक व्यंगचित्र छापलं आहे. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन, हाच या व्यंगचित्राचा विषय आहे. \n\n\"भारतात कोट्यवधी देवी-देवता आहेत. मात्र कुणीही ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढू शकत नाही,\" अशी उपरोधिक टीका यात करण्यात आली आहे. हिंदू मान्यतेनुसार 33 कोटी देवी-देवता आहेत.\n\nइस्लाम, ख्रिस्ती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : 'या' कारणांमुळे आता घरातही मास्क घालावा लागेल...\\nसारांश: \"घरातही आता मास्क घालण्याची वेळ आलीय. एकमेकांसोबत बसतानाही मास्क घालावं. याचा खूप फायदा होतो.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. पॉल यांचं हे वक्तव्य भारतातील कोव्हिड-19 च्या बिघडणाऱ्या परिस्थितीचं वास्तव दर्शवणारं आहे. \n\nत्सुनामीसारख्या पसरणाऱ्या कोरोना व्हायरसने भारताला विळखा घातलाय. भारतात गेले सहा दिवस सलग तीन लाखांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्तांची नोंद झालीय. \n\nएकीकडे, कोरोनारुग्णांची संख्या वाढतेय, तर दुसरीकडे लॅन्सेट जर्नलने कोव्हिड-19 चा प्रसार हवेतून होतो आणि संशोधनातून याचे पुरावे मिळाल्याचं स्पष्ट केलंय.\n\nमुंबईच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनीदेखील बीबीसीला दिले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : 'हातावर पोट घेऊन आलो होतो, आता जीव वाचवायची वेळ आलीय'\\nसारांश: पाठीवर गाठोडं बांधून कुटुंबकबिला बरोबर घेऊन गावी निघालेले स्थलांतरितांचे तांडे तुम्ही पाहिलेत का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"28 वर्षांचे प्रेमचंद पाठीवर एक गाठोडं लटकवून उत्तरप्रदेशच्या रामपूरजवळ दिसले. ते चालतच बरेलीच्या दिशेने जात आहेत. या हायवेवर ते काय एकटे नाहीत. त्यांच्यासारखे शेकडो लोक संपूर्ण रस्त्यावर तुम्ही पाहू शकता. त्यांच्यापासून काही अंतरावरच चालत असलेल्या तिघांनीही आपली बॅग पाठीवर लटकवली आहे. एक मोठी बॅग आलटून-पालटून दोघे पकडत आहेत.\n\nतोंडावर मास्क लावलेले प्रेमचंद दिल्लीत एका ठिकाणी ते हंगामी स्वरूपाची नोकरी करत होते. लॉकडाऊनमुळे त्यांचं कार्यालय बंद झालं. त्यामुळे नोकरीही गेली. जमा केलेल्या पैशातून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : आईला कोव्हिड-19 झाल्याचं कळल्यानंतर मुलाची आत्महत्या #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी प्रसिद्ध झालेली विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\n1. आईला कोरोना आहे कळल्यानंतर मुलाची आत्महत्या\n\nआईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच नाशिकमध्ये 23 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शुक्रवारी (17 जुलै) मध्यरात्री नाशिकरोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी इथे ही घटना घडली. झी न्यूजने ही बातमी दिली आहे. \n\nआईला कोरोनाचा संसर्ग झाला आहे हे कळताच मुलगा नैराश्यात गेला होता. त्यातच तो आईला पाहण्यासाठी रुग्णालयात गेला. आईला पाहून घरी परतल्यानंतर त्याने आत्महत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली. \n\nनाशिकमध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : कोव्हिड-19च्या उपचारांतून 'प्लाझ्मा थेरपी' वगळण्याचा निर्णय केंद्रानं का घेतला?\\nसारांश: कोव्हिड-19 वरच्या उपचार पद्धतीतून 'प्लाझ्मा थेरपी' काढून टाकण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (AIIMS), इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR), कोव्हिड-19 नॅशनल टास्कफोर्स आणि आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब झालं. \n\nकाही दिवसांपूर्वीच देशभरातील तज्ज्ञ आणि संशोधकांनी 'प्लाझ्मा थेरपी' च्या अनियंत्रित वापरावर निर्बंध घालण्याची मागणी केंद्राकडे केली होती. \n\n'प्लाझ्मा थेरपी' कडे कोव्हिड-19 विरोधात एक उपाय म्हणून पाहिलं जात होतं. पण, ही थेरपी नेहमीच वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. \n\nकेंद्र सरकारचा निर्णय \n\nकेंद्राने सोमवारी (17 मे) को"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोग जबाबदार - मद्रास हायकोर्ट\\nसारांश: कोरोना काळात निवडणूक प्रचारसभांना परवानगी दिल्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोमवारी (26 एप्रिल) मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाची बाजू मांडणाऱ्या वकिलांना सांगितलं की, \"कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी केवळ निवडणूक आयोगच जबाबदार आहे.\"\n\n\"निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांवर हत्येचा आरोप लावला पाहिजे,\" अशा शब्दात हायकोर्टानं नाराजी व्यक्त केली.\n\n\"न्यायालयाचा स्पष्ट आदेश असूनही निवडणूक प्रचारादरम्यान मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर या नियमांची अंमलबजावणी आयोग करू शकलं नाही,\" असंही न्यायमूर्ती संजीब बॅनर्जी म्हणाले.\n\n\"निवडणूक प्रचारसभा हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : देवेंद्र फडणवीस म्हणतात, 'महाराष्ट्र सरकारनं वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. महाराष्ट्र सरकारनं वारंवार केंद्राकडे बोट दाखवू नये - देवेंद्र फडणवीस\n\n\"राज्यात जिथं बलशाली नेते तिथं ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर पुरवठा योग्य प्रमाणात होतो. पण हा पुरवठा रुग्णसंख्येनुसार होणं अपेक्षित आहे. मंत्र्यांनी आपल्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं, पण त्यांनी आपण राज्याचे मंत्री आहोत हे विसरू नये,\" असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं.\n\nशुक्रवारी (30 एप्रिल) नाशिक येथील जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्यानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला.\n\nते पुढे म्हणाले, \"केंद्र सरकारकडून मह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून टास्क फोर्सची स्थापना\\nसारांश: देशातल्या ऑक्सिजन वितरणाची पाहणी करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जस्टिस डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्त्वाखालच्या सुप्रीम कोर्टाच्या पीठाने हा आदेश दिलाय. \n\nहा टास्क फोर्स देशभरातल्या विविध राज्यांमधली ऑक्सिजन उपलब्धता, पुरवठा आणि वितरणाची पाहणी करून कुठे किती ऑक्सिजनची वा वितरणाची गरज आहे, याविषयीच्या सूचना देईल. यासोबतच कोव्हिड -19 वरच्या उपचारांमध्ये लागणाऱ्या औषधांच्या योग्य उपलब्धतेसाठीच्या सूचनाही हा टास्क फोर्स देईल. \n\n12 सदस्यांच्या या राष्ट्रीय टास्क फोर्समध्ये वैद्यकीय क्षेत्रातले तज्ज्ञ आणि डॉक्टर्स यांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये केंद्र सरकारच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : नरेंद्र मोदी सरकारने केलेला 'हा' कायदा ठरतोय ऑक्सिजन पुरवठ्यात अडथळा?\\nसारांश: भारत सरकारने तयार केलेल्या एका कायद्यामुळे भारताला मदत मिळण्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. या कायद्यामुळे देशातील स्वयंसेवी संस्था म्हणजेच NGO गरजूंपर्यंत ऑक्सिजन कॉन्संट्रेटर्सची मदत पोहोचू शकत नाहीयेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या वर्षी कोरोना संसर्गाची पहिली लाट सर्वोच्च पातळीवर असताना भारत सरकारने फॉरेन काँट्रिब्यूशन रजिस्ट्रेशन अॅक्ट म्हणजेच FCRA कायद्यात दुरुस्ती केली होती.\n\nया कायद्यात करण्यात आलेल्या बदलामुळे भारतात चालवल्या जाणाऱ्या NGO किंवा कोणत्याही संस्थेला परदेशातून मदत घेता येत नाही. \n\nनव्या नियमानुसार परदेशातून येणारा मदतनिधी सर्वप्रथम दिल्लीतील खात्यात जमा करावा लागेल. या कायद्यामुळे पारदर्शकता वाढेल आणि परदेशातून येणाऱ्या निधीचा गैरवापर होणार नाही, असं केंद्र सरकारने कायदा दुरुस्तीच्या वेळी म्हटलं ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : न्यूझीलंडच्या उच्चायोगाने ऑक्सिजनसाठी काँग्रेसकडे मागितली मदत, मग म्हणाले 'सॉरी'\\nसारांश: भारतातील न्यूझीलंड उच्चायोगाने रविवारी (2 मे) एक ट्वीट केलं आणि बघता बघता या ट्वीटची सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यूझीलंड उच्चायोगाच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून हे ट्वीट करण्यात आलं होतं. त्यांनी ट्वीटवरून दिल्लीचे युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास बीव्ही यांच्याकडे मदतीची याचना केली होती. \n\nया ट्वीटमध्ये म्हटलं होतं, \"श्रीनिवासजी, तुम्ही न्यूझीलंड उच्चायोगासाठी तात्काळ एका ऑक्सिजन सिलेंडरची व्यवस्था करू शकता का?\"\n\nमात्र, थोड्याच वेळात हे ट्वीट डिलीट करण्यात आलं. \n\nजुनं ट्वीट डिलीट केल्यानंतर उच्चायोगाने काही वेळातच नवीन ट्वीट केलं. या नवीन ट्वीटमध्ये म्हटलं होतं, \"आम्ही ऑक्सिजनची व्यवस्था करण्यासाठी सर्व प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : भारतात कोरोनाची तिसरी लाट येईल, आपण तयार राहायला पाहिजे - प्रधान वैज्ञानिक सल्लागार\\nसारांश: भारत कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असतानाच कोव्हिड-19 ची तिसरी लाट येणार असल्याचं केंद्र सरकारने बुधवारी (5 मे) स्पष्ट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के. विजयराघवन यांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट येणार असल्याची धोक्याची सूचना दिली आहे. \n\nकोरोनाची दुसरी लाट महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक, केरळ, उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये कहर पसरवताना पाहायला मिळतेय. \n\nमहाराष्ट्र सरकारच्या टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनीदेखील बीबीसी मराठीशी बोलताना महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात कोरोनासंसर्गाची तिसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला होता. \n\nकेंद्र सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार डॉ. के विजयराघवन दिल्लीत पत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : भारतातलं वाढतं संकट संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा का आहे?\\nसारांश: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतावर अभूतपूर्व संकट ओढावलं आहे. गेल्या तीन दिवसांपासून भारतात एका दिवसात चार लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त आढळत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या साथीमुळे गेल्या सात दिवसांपासून रोज सरासरी 3700 हून जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. संसर्गजन्य आजाराच्या या विषाणूमुळे देशात आजवर 21 लाखांहून अधिक जणांना लागण झाली आहे, तर 38 हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. \n\nमात्र, संसर्गाची लागण आणि मृत्यू याची सरकारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यात मोठी तफावत आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. देशात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला अनेक पैलू आहेत. \n\nएक म्हणजे डेटा अचूकपणे नोंदवला गेला नाही आणि सरकारने वास्तवाकडे डोळेझाक करत जी आकडेवारी देण्यात आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : मुंबई मेट्रोतून प्रवास करण्यासाठीचे नियम कोणते आहेत?\\nसारांश: कोव्हिड-19 च्या काळात गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली मुंबई मेट्रोची सेवा सोमवारपासून (19 ऑक्टोबर) पुन्हा सुरू होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्य आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या या मेट्रो सेवेमुळे लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाकाळात आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे मेट्रोतून प्रवास करताना मुंबईकरांना काही नियम आणि अटींचं पालन करावं लागणार आहे. \n\nअसा असेल मेट्रोचा प्रवास \n\nएकावेळी किती प्रवासी? \n\nकोव्हिड-19 आधी मुंबई मेट्रोतून एका ट्रेनमध्ये 1350 प्रवासी प्रवास करायचे. मात्र, गर्दी टाळण्यासाठी फक्त 300 प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आलीय. \n\nमेट्रोच्या दिवसाला धावणाऱ्या 400"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात रोजची रुग्णसंख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता - भ्रमर मुखर्जी\\nसारांश: मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात देशातल्या कोरोना रुग्णांची दररोजची संख्या 8 ते 9 लाखांवर जाण्याची शक्यता असल्याचं डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेतल्या मिशिगन विद्यापीठात संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉ. भ्रमर मुखर्जी भारतातील कोव्हिड परिस्थितीचा सखोल अभ्यास करत आल्या आहेत. त्या एक सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ आहेत. \n\nसाथीच्या आजाराच्या आकडेवारीवरून मॅथेमॅटिकल मॉडेल तयार करण्यात त्यांचं विशेष प्रावीण्य आहे. या मॉडेल्सच्या आधारे साथीच्या आजारांविषयी बऱ्याचअंशी अचूक भविष्यवाणी करता येते. \n\nआपल्या अभ्यासाच्या आधारे डॉ. भ्रमर मुखर्जी यांनी भारतासाठी एक अंदाज वर्तवला आहे. लवकरात लवकर योग्य आणि पुरेशी पावलं उचलली नाही तर मे महिन्याच्या मध्यापर्यंत भा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : लस सुरक्षित आहे की नाही, हे कोण आणि कसं ठरवतात?\\nसारांश: कोरोना व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी आगामी काळात काही सुरक्षित लशी उपलब्ध होऊ शकतात. लोकही लशीची अतिशय आवर्जून प्रतीक्षा करत आहेत. पण आपल्या शरीरात अशा प्रकारची अनोळखी लस टोचून घेण्यास काहींना भीतीही वाटते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मग लस सुरक्षित आहे की नाही आणि असल्यास ते कोण ठरवतं, याचा आढावा बीबीसीनं घेतला आहे.\n\nलस सुरक्षित आहे का, हे कसं ओळखायचं?\n\nकोणतीही नवी लस किंवा उपचार यांच्या चाचणीआधी शास्त्रज्ञांकडून विचारला जाणारा सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न म्हणजे, लस सुरक्षित आहे किंवा नाही?\n\nमाणसावर लशीचा वापर करण्याआधी प्रयोगशाळेत विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येतात. प्रयोगशाळेत आधी पेशींवर चाचणी केली जाते. त्यानंतर प्राण्यांवर आणि नंतर मानवावर त्याचा प्रयोग होतो. \n\nसुरक्षिततेबाबत इतर कोणताही धोका नसेल तरच ही लस पुढच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना : वाशिममध्ये 229 शालेय विद्यार्थ्यांना संसर्ग, तर सोलापूर, साताऱ्यातही विद्यार्थी पॉझिटिव्ह\\nसारांश: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना सरकार आणि पालकांसमोर एक नवं आव्हान उभं राहिलं आहे. राज्यातील ग्रामीण भागांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण होत असल्याचं समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nवाशिम जिल्ह्यातील निवासी शाळेत 229 विद्यार्थी कोरोनाबाधित आढळले असून सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातही शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. सोलापूर जिल्ह्यात 42 विद्यार्थी आणि 8 शालेय कर्मचारी अशी 50 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तसंच सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथील शाळेतही 23 विद्यार्थी कोरोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. \n\nपश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या देगाव निवासी शाळेत 229 विद्यार्थी, 4 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी गेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना अपडेट: उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'मातोश्री'वरच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री' या ठिकाणी पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. 'मिडडे' या वृत्तपत्राने ही बातमी दिली आहे.\n\n'मातोश्री' येथिल कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. ठाकरे कुटुंबीयांनी कोरोना टेस्ट केल्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नसली तरी, त्यांना आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितलं आहे. \n\nएच ईस्ट वॉर्डाचे सहाय्यक आयु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना अहमदाबाद: कोव्हिड-19 पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह बस स्टँडवर आढळला #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृतदेह बस स्टँडवर आढळला\n\nगेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह अहमदाबादेत एका बस स्टँडवर सापडल्याने खळबळ उडाली.\n\nNDTVने दिलेल्या बातमीनुसार, या 67 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी (15 मे) अहमदाबादमधल्या दानिलिम्डा बस स्टँडवर आढळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. या मृतदेहाची ओळख पटल्याचंही पोलिसांनी सांगितलं.\n\nमृताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय आणि पोलिसांनी योग्य वेळेत यासंबंधीची माहिती दिली नाही, असा आरोप के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना ऑक्सिजन : भारताची कोरोना साथीतली स्थिती पूर्वीपेक्षा बिकट बनत चालली आहे का?\\nसारांश: मुंबईजवळ भिवंडीमध्ये एका 50 बेडच्या रुग्णालयात अंकित सेथिया शुक्रवारी रात्री ऑक्सिजनच्या प्रतीक्षेत अस्वस्थ होऊन फिरत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अंकित सेथिया यांच्या SS हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये चारपैकी दोनच ऑक्सिजन सिलिंडर भरलेले होते. \n\nया रुग्णालयात 50 पैकी 44 बेडवर रुग्ण आहेत. त्यापैकी अनेकांना ऑक्सिजनची गरज पडते.\n\nरुग्ण वाढत चालल्याने लहान ऑक्सिजन टँक सहा तासांतच संपत आहे. इतर वेळी हा सिलिंडर किमान 9 तास तरी चालतो. \n\nअंकित नेहमी ज्यांच्याकडून ऑक्सिजन खरेदी करतात, त्यांच्याकडेच सध्या पुरवठा झालेला नाही. \n\nत्यांनी रात्रभर मुंबई आणि परिसरातील सुमारे 10 पुरवठादार आणि चार रुग्णालयांमध्ये चौकशी केली. पण त्यांना कुणाकडूनच मदत मिळू शकल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना नवा 'डबल म्युटंट': महाराष्ट्रासह देशातील 18 राज्यांत आढळले घातक व्हॅरियंट्स\\nसारांश: भारतात कोरोना विषाणूमध्ये बदल होत असून, या विषाणूचा एक नवा प्रकार आढळून आल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जाहीर केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या नव्या प्रकारात 'डबल म्युटंट' म्हणजे दुहेरी उत्परिवर्तन झालेलं असल्याचं आरोग्य मंत्रालयाच्या माहितीत्रकात म्हटलं आहे. \n\nमात्र विषाणूचा हा नवा प्रकार नेमका किती धोकादायक आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही. तसंच खूपच कमी नमुन्यांमध्ये तो आढळून आल्यामुळे, काही राज्यांतील वाढत्या रुग्णसंख्येशी त्याचा संबंध आत्ताच जोडता येणार नाही, असंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.\n\nतसंच महाराष्ट्रातही कोव्हिडच्या दोन म्युटेशन्सचं अस्तित्व आढळून आल्याची माहिती या पत्रकात दिली आहे. \n\nत्यानुसार देशभरातून एकूण 1"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना नागपूर: 31 मार्चपर्यंत निर्बंध कायम - नितीन राऊत\\nसारांश: नागपुरात 31 मार्च पर्यंत कडक निर्बंध कायम राहतील अशी माहिती नागपुर जिल्हयाचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपूर येथे दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना संदर्भात आज नागपुरातील विभागीय आयुक्त कार्यालय येथे सर्वपक्षीय बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले. यात काही नियम शिथिल करण्यात आले आहेत. \n\nअत्यावश्यक सेवा वगळता पूर्वी 1 वाजेपर्यंत हे निर्बंध होते ते आता 4 वाजेपर्यंत करण्यात आलेले आहेत. भाजीपाला, फळे, किराणा दुकानं आता 4 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.\n\nसर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं?\n\n\"राज्यातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण नागपूर जिल्ह्यात सापडताहेत. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी जिल्हा प्रशासना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना पुणे लॉकडाऊन: 83 वर्षांच्या आजीने प्रेमापोटी केवळ 4 मुलांसाठी मेस चालू ठेवली\\nसारांश: पुण्यातल्या गोखलेनगर येथे राहणाऱ्या उषा नमाडे आजी आणि त्यांचं कुटुंब विद्यार्थ्यांसाठी मेस चालवतात. त्या 83 वर्षांच्या आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्या गेल्या 10 वर्षांपासून मेस चालवतात. पण यंदा लॉकडाऊनमुळे पहिल्यांदा हे काम थांबलं आहे. त्यांचं 7 जणांचं कुटुंब यावर अवलंबून आहे. \n\nलॉकडाऊननंतर पुण्यातल्या अशा अनेक मेस बंद पडल्या आहेत. पुण्यात शिक्षण घेण्यासाठी अनेक विद्यार्थी देशाच्या विविध भागातून येतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही इथे मोठी आहे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर अनेक कुटुंबांचा रोजगार अवलंबून असल्याचं दिसतं.\n\nसध्या विद्यार्थी गावी गेल्याने पुण्यातील मेस, घरमालक, खाजगी लायब्ररी, स्टेशनरी दुकाने यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना पुणे सिरो सर्व्हे: 51.5 टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 च्या अॅंटीबॉडी\\nसारांश: पुण्यातील 50 टक्के लोकांच्या शरीरात कोरोनाच्या अॅंटीबॉडीज सापडल्या आहेत ही बाब समोर आली आहे. सिरो सर्व्हेतून ही गोष्ट समोर आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्वतंत्र शौचालय असणाऱ्या घरांमध्ये 45.3 टक्के, सार्वजनिक शौचालय वापरणाऱ्यांमध्ये 62.2 टक्के तर झोपडपट्टीत रहाणाऱ्या 62 टक्के लोकांच्या शरीरात कोव्हिड-19 विरोधातील अॅंटीबॉडी म्हणजेच रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली आहे. \n\nहा सर्व्हे सावित्रिबाई फुले विद्यापीठ, भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्था (आयसीएमआर) ट्रान्सलेशनल स्वास्थ आणि तंत्रज्ञान संस्था, फरीदाबाद आणि ख्रिश्चन वैद्यकीय महाविद्यालय, वेल्लोर आणि पुणे महापालिकेतर्फे करण्यात आला. \n\nसिरो सर्वेक्षणाची माहिती \n\nयेरवडा, कसबापेठ-सोमवारपेठ, रस्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना ब्राझीलः मृतांची संख्या एक लाखांहून अधिक\\nसारांश: ब्राझीलमध्ये कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या एक लाखाहून अधिक झालीय. जगभरात कोरोनाच्या मृतांच्या आकडेवारीत अमेरिकेनंतर दुसऱ्या स्थानावर ब्राझील आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्राझीलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यात 50 हजार जणांचा मृत्यू झाला. मात्र, गेल्या केवळ 50 दिवसात 50 हजार जणांच्या मृत्यूची नोंद झालीय. \n\nब्राझीलमधील कोरोनाच्या रुग्णसंख्येनं 30 लाखांचा टप्पा पार केलाय. तरीही ब्राझीलमध्ये चाचण्या अजूनही कमी प्रमाणात होत असल्याचं म्हटलं जातंय. जर चाचण्या वाढल्या, तर रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीतीही वर्तवली जातेय.\n\nएकीकडे ब्राझीलमध्ये कोरोनानं थैमान घातलं असताना, ब्राझीलच्या राष्ट्रपती मात्र निर्धास्त दिसतात. त्यांनी दुकानं, रेस्टॉरंट वगै"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : शाळा सुरू करण्याच्या नियमांबद्दल काय सांगत आहेत वर्षा गायकवाड?\\nसारांश: महाराष्ट्रात नियम-अटींसह शाळा सुरू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. मात्र, शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना गावामध्ये कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही याची खात्री करुनच महाराष्ट्रात शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"त्या त्या जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन,ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेईल. त्यांनी आपल्या भागातली परिस्थिती पाहून निर्णय घ्यायचा आहे,\" अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली आहे. \n\nराज्य सरकारने सोमवारी (15 जून) शाळा सुरू करण्याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार ग्रीन झोनमध्ये शाळा सुरू करण्यासाठी सरकारकडून परवानगी देण्यात आली आहे. इतर झोन्समध्ये ऑनलाईन शाळा सुरू करण्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना महाराष्ट्र : सोशल मीडियासंबंधीच्या मुंबई पोलिसांच्या आदेशावरुन वाद का?\\nसारांश: सोशल मीडियावर कोव्हिड-19 आजाराविषयी चुकीची किंवा खोटी माहिती पसरवली जाऊ नये, यासाठी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश प्रसिद्ध केले आहेत. या आदेशांवरून आता वाद निर्माण झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग\n\nराज्यातली परिस्थिती हाताळण्यावरून राज्य सरकारवर टीका होऊ नये, यासाठी अशाप्रकारचे आदेश जारी केल्याची टीका विरोधी पक्ष असलेल्या भाजपने केली आहे, तसंच हे आदेश म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न असल्याचंही बोललं जात आहे. \n\nमात्र, चुकीची किंवा खोटी माहिती पसरू नये, एवढाच या आदेशाचा उद्देश असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. सरकारवर होणाऱ्या टीकेशी याचा संबंध नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\n23 मे रोजी डीसीपी प्रणय अशोक यांनी या आदेशावर स्वाक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना मानसिक आरोग्य : गाईंना मिठ्या मारा- मन शांत करण्याचा नवीन ट्रेंड\\nसारांश: शरीर आणि मन सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेलनेस ट्रेंडविषयी आपण ऐकत असतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'Goat Yoga' म्हणजे शेळ्यांच्या सानिध्यात योगासनं करणं किंवा 'Sound Bath' म्हणजे वेगवेगळ्या ध्वनींच्या सानिध्यात तासनतास घालवणं, हे अगदी अलीकडच्या काळातले वेलनेस ट्रेंड्स आहेत. \n\nयात भर पडली आहे नेदरलँडमधून आलेल्या एका नव्या ट्रेंडची. डच भााषेत याला 'Koe knuffelen' म्हणतात. याचा शब्दशः अर्थ होतो 'गायीला मिठी मारणे'. काही तास गायींच्या सानिध्यात घालवले की मन शांत होतं आणि नवीन ऊर्जा मिळते, असा दावा केला जातो. \n\nप्राण्यांच्या सानिध्यात मन प्रसन्न होतं, या मूळ गृहितकावर ही थेरपी आधारलेली आहे. \n\n'Co"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लक्षणं नसलेल्या रुग्णांमुळे संसर्गाचा धोका अधिक वाढतोय?\\nसारांश: 20 एप्रिलपासून लॉकडाऊनमधून काही प्रमाणात सूट मिळणाऱ्या भागांमध्ये दिल्लीचा समावेश नाही. यामागे अनेक कारणं असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यापैकी एक महत्त्वाचं कारण म्हणजे दिल्लीत कोव्हिड-19 आजाराची लक्षणं न दिसणारे म्हणजेच असिम्पटमॅटिक कोरोनाग्रस्त मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत.\n\nअसिम्प्टमॅटिक कोरोनाग्रस्त म्हणजे असे रुग्ण ज्यांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. मात्र, त्यांना आजाराची कुठलीच लक्षणं दिसत नाहीत.\n\nअशा रुग्णांमुळे चिंता अधिक वाढल्याचं सांगत केजरीवाल यांनी म्हटलं, \"दिल्लीने अधिकाधिक कोरोना चाचण्या करायला सुरुवात केली आहे. एका दिवसात करण्यात आलेल्या 736 कोरोना चाचण्यांपैकी 186 जणांचे नमुने पॉझिटिव्ह आढळले. हे सर्व लक्षण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लशीचा एक डोस घरात संसर्ग पसरण्याची शक्यता 50 टक्क्यांनी कमी करतो - संशोधन\\nसारांश: कोव्हिड-19 विरोधी लस फायदेशीर आहे? डोस घेतल्यानंतर कोरोना संसर्गापासून संरक्षण मिळेल? लस घेतल्याने मिळणारं संरक्षण किती काळ टिकेल? पुन्हा लस घ्यावी लागेल? लस घेतल्यानंतरही कोरोना का होतो? असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तज्ज्ञांच्या मते, लस घेतल्यानंतर कोरोनाचा संसर्ग झाला. तरी त्याची तीव्रता कमी होते. त्यामुळे लशीबद्दल गैरसमज न ठेवता प्रत्येकाने लस घेतली पाहिजे. \n\nलोकांच्या मनात लशीबाबत प्रश्न असतानाच एक समाधानकारक माहिती समोर आली आहे. \n\nकोव्हिड-19 विरोधी लसीचा एका डोस घेतल्याने, घरात होणारा कोरोनासंसर्ग 50 टक्क्यांनी कमी होऊ शकतो. यूकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग, पब्लिक हेल्थ इंग्लंडच्या (Public Health England) संशोधनात ही माहिती समोर आलीये. \n\nसंशोधनाचे परिणाम काय?\n\nकोरोनाविरोधी लशीचा संसर्ग रोखण्यासाठी फायदा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लशीमुळे 80 वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीव्र आजाराची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते\\nसारांश: कोरोना लशीमुळे 80 वर्षांवरील व्यक्तींमध्ये तीव्र आजाराची शक्यता 80 टक्क्यांनी कमी होते. कोरोनाविरोधी लस तीव्र स्वरूपाच्या संसर्गाची शक्यता कमी करते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लशीचा एक डोस घेतल्याने, रुग्णालयात उपचारांची गरज 80 टक्क्यांपेक्षा कमी होते, असं इंग्लंडमध्ये एका अभ्यासात समोर आलंय.\n\nयूकेमध्ये 'ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेन्का' आणि 'फायझर बायो-एन-टेकने' तयार केलेली कोव्हिड-19 विरोधी लस देण्यात येत आहे. इंग्लंडच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, लसीकरणानंतर तीन-चार आठवड्यांनी लसीचा परिणाम दिसून आला आहे.\n\nइंग्लंडमध्ये पहिल्या टप्प्यात 80 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना लस देण्यात आली. याच्या अभ्यासात ही माहिती समोर आली.\n\nभारतात ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरूव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : 'कोव्हॅक्सिन'ला WHOची मंजुरी अजून का नाही?\\nसारांश: संपूर्णत: भारतीय बनावटीची कोव्हिडविरोधी लस 'कोव्हॅक्सिन'ला, देशात आपात्कालीन वापरासाठी सरकारने परवानगी दिली. पण, जगभरात वापरासाठी महत्त्वाची, जागतिक आरोग्य संघटनेची परवानगी अजूनही मिळालेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, 'कोव्हॅक्सिन' निर्मात्यांचा अर्ज मिळाला आहे. मात्र, याबाबत अधिक माहितीची गरज आहे. जून महिन्यात याबाबत बैठक होण्याची शक्यता आहे.\n\nदुसरीकडे, चीनमध्ये तयार झालेली कोव्हिड-19 विरोधी लस 'सायनोवॅक'ला, WHO ने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिलीये. ही लस सुरक्षित असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिलीये.\n\nत्यामुळे 'कोव्हॅक्सिन'चं घोडं नक्की अडलंय कुठे? हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.\n\nलशीला WHOची मंजूरी कशी मिळते?\n\nतज्ज्ञ सांगतात, कोव्हिडविरोधी लशीच्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : ऑक्सफर्ड लशीच्या संशोधक - प्रा. सारा गिल्बर्ट\\nसारांश: प्रा. सारा गिल्बर्ट यांनी त्यांच्या मनाचं ऐकलं असतं तर कदाचित आश्वासक निकाल देणाऱ्या सध्याच्या कोरोना व्हायरसवरच्या लशीचं चित्रं काहीसं वेगळं असतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रा. डॉ. सारा गिल्बर्ट\n\nअनेक वर्षांपूर्वी पीएचडीचा अभ्यास करत असताना हे विज्ञान क्षेत्रंच सोडून द्यावं, असं सारा यांच्या मनात आलं होतं. युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट आंग्लियामध्ये जीवशास्त्राचा अभ्यास करताना त्यांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. \n\nपण नंतर युनिव्हर्सिटी ऑफ हाल मधून डॉक्टरेट करताना फक्त एकाच विषयावर लक्ष केंद्रित करून अभ्यास करणं आपल्याला तितकंसं आवडत नसल्याचं त्यांना वाटू लागलं. \n\n\"काही संशोधक असे असतात जे एकाच विषयावर दीर्घकाळ एकटे काम करतात...मला तसं काम करायला आवडत नाही. मला विविध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : ऑक्सफर्डची लस रोगप्रतिकार शक्तीला कोरोनाविरोधात लढायला शिकवणार\\nसारांश: ऑक्सफर्ड विद्यापीठाने तयार केलेली कोरोना लस सुरक्षित असल्याचं आणि शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला कोरोनाविरोधात लढायला सज्ज करत असल्याचं स्पष्ट होतं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या लशीची चाचणी 1,077 माणसांवर इंजेक्शनद्वारे घेण्यात आली. लस देण्यात आल्यानंतर संबंधित व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज निर्माण होत असल्याचं तसंच कोरोनाविरोधात लढण्यासाठी शरीरात पांढऱ्या पेशी तयार होत असल्याचं स्पष्ट होत आहे.\n\nया चाचण्यांचे निष्कर्ष आश्वासक आहेत मात्र कोरोना विषाणूचं शरीरातून समूळ उच्चाटन करण्यासाठी ही लस सर्वसमावेशकदृष्ट्या परिपक्व आहे का हे आताच सांगणं कठीण आहे.\n\nलशीची परिणामकारकता अभ्यासण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चाचण्या घेतल्या जात आहेत. युकेने ऑक्सफर्ड विद्यापीठाकडे लसीचे 100 द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : कोव्हिडपासून 90 टक्के संरक्षण देणारी 'ही' नवीन लस कोणती?\\nसारांश: जवळपास 90 टक्के लोकांचा कोव्हिड-19 पासून बचाव करणारी पहिली लस विकसित झाल्याचं प्राथमिक विश्लेषणातून समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फायझर आणि बायो N टेक यांनी ही लस विकसित केली असून 'हा विज्ञान आणि मानवतेसाठी महान दिवस' असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nया लसीची चाचणी सहा देशांतील 43,500 लोकांवर करण्यात आली आहे. या चाचणीमधून सुरक्षाविषयक कोणतेही प्रश्न निर्माण झाले नसल्याचं लस विकसित करणाऱ्या कंपनींनी म्हटलं आहे. \n\nया लसीला तात्काळ मान्यता मिळावी यासाठी महिनाखेरीपर्यंत अर्ज करण्याचं कंपनीचं नियोजन आहे. \n\nफायझर आणि बायोNटेक या कंपन्यांनी विकसित केलेल्या लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सात दिवसांमध्ये 90% संरक्षण मिळाल्याचं आढळलं आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : दोन डोस घेण्यात 28 दिवसांचं अंतर का ठेवतात?\\nसारांश: भारतात कोव्हिड-19चं लसीकरण सुरू होऊन आता दोन महिने उलटले आहेत. सरकारी आकडेवारी सांगते की आतापर्यंत साधारण 3 कोटी लोकांना लशीचा पहिला डोस दिला गेलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना लसीकरण\n\nखुद्द पंतप्रधान मोदींनीही 1 मार्चला, म्हणजे दुसऱ्या टप्प्याच्या लसीकरणाच्या पहिल्याच दिवशी लशीचा पहिला डोस घेतला. पण एक प्रश्न अनेकांना पडला आहे, दुसरा डोस घेण्यासाठी 28 दिवस का थांबावं लागतं?\n\nया प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी हे जाणून घेऊ या की लस संरक्षण कसं पुरवते?\n\nलशीचा पहिला डोस घेतल्यानंतर शरीरात प्रतिपिंड म्हणजे अँटीबॉडी तयार होण्यासाठी काही दिवस जावे लागतात. पहिल्या डोसनंतर सावकाशपणे अँटीबॉडी तयार होतात. हा शरीराचा प्राथमिक रोगप्रतिकार असतो. \n\nपण दुसऱ्या डोसनंतर ज्याला बू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेची सुरुवात\\nसारांश: आजपासून (16 जानेवारी) कोरना लसीकरण मोहिमेला भारतात सुरुवात होतेय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लसीकरण मोहिमेचं उद्घाटन केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावेळी नरेंद्र मोदी यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील कोरोना लसीकरण केंद्रांमधील वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.\n\nनरेंद्र मोदी म्हणाले, \"सगळेजण कोरोनाच्या लशीबद्दल विचारत होते. आता लस उपलब्ध झालीय. या क्षणी देशातील सर्व नागरिकांचे मी अभिनंदन करतो.\" \n\nजगातल्या इतर लशींच्या तुलनेत भारतातील लस सर्वात स्वस्त असल्याचं नरेंद्र मोदी म्हणाले. \n\nमोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :\n\nमहाराष्ट्रात 285 लसीकरण केंद्रं\n\nमहाराष्ट्रातील लसीकरणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : फायझरच्या लशीला युकेत मान्यता, पुढच्या आठवड्यात वापर सुरू\\nसारांश: फायझर - बायोएनटेकच्या लशीला युकेमध्ये मान्यता देण्यात आलीय. कोव्हिड 19वरच्या एखाद्या लशीला मान्यता देणारा युनायटेड किंग्डम हा जगातला पहिला देश ठरलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोव्हिडपासून 95% पर्यंत संरक्षण देणारी ही लस वापरासाठी सुरक्षित असल्याचं युकेच्या औषध नियामक - MHRA ने म्हटलंय. \n\nया लशीला मान्यता मिळाल्याने आता 'हाय प्रायॉरिटी' गटांसाठी म्हणजेच कोव्हिड होण्याचा धोका जास्त असणाऱ्यांसाठीची लसीकरण मोहीम युकेमध्ये काही दिवसांतच सुरू होऊ शकेल.\n\nफायझर - बायोएनटेकच्या लशीचे 4 कोटी डोसेस युकेने यापूर्वीच ऑर्डर केलेले आहेत. या डोसेसच्या मदतीने 2 कोटी लोकांना ही लस देता येईल. \n\nयापैकी 1 कोटी डोस येत्या काही दिवसांत युकेमध्ये उपलब्ध होणार आहेत. \n\n10 महिन्यांच्या कालावधी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : भारतीय कंपन्यांना जगात टार्गेट का केलं जातं? - भारत बायोटेक\\nसारांश: तज्ज्ञांच्या समितीने दोन लशींच्या (कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड) आपात्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दोन्ही लशींना परवानगी देण्याची शिफारस स्वीकारली आहे, अशी माहिती भारतीय औषध नियंत्रक म्हणजेच ड्र्ग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) चे संचालक व्ही. जी. सोमाणी यांनी दिली. \n\nकोव्हॅक्सिन सुरक्षित - भारत बायोटेक \n\nसंपूर्णतः भारतीय बनावटीच्या कोवॅक्सीन लशीबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत. भारत बायोटेकने निर्माण केलेली ही लस प्रभावी आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भारत बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. कृष्णा ईला यांनी स्पष्टीकरणं दिलं आहे. \n\nसोमवारी पत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : महाराष्ट्र, मुंबईमध्ये असं होईल लसीकरण #सोपीगोष्ट 230\\nसारांश: कोरोना व्हायरसविरोधात जगातल्या काही देशांमध्ये लसीकरण सुरू झालं आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात अजूनही कोणत्याच लशीला मान्यता दिली गेली नसली तरी ती मिळाल्यानंतर लसीकरण कशाप्रकारे करायचं याचा आराखडा तयार आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांचं लसीकरण केलं जाईल. \n\nज्यांना प्राधान्याने लस द्यायची आहे अशा लोकांचं तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात आलंय. कसं होणार महाराष्ट्र, मुंबई आणि भारतात लसीकरण? जाणून घ्या.\n\nसंशोधन- बीबीसी मराठी\n\nलेखन-निवेदन- सिद्धनाथ गानू\n\nएडिटिंग- अरविंद पारेकर\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस : श्रीमंत देशांमध्ये लस जमा करण्याची स्पर्धा\\nसारांश: श्रीमंत देश कोरोनाची लस जमा करण्याची स्पर्धा करत असल्याचं पीपल्स व्हॅक्सीन अलायन्स या संघटनेनं म्हटलं आहे. यामुळे गरीब देशातील लोक कोरोना लशीपासून वंचित राहू शकतात, असा इशाराही संघटनेनं दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लस\n\nकोरोना व्हायरसच्या साथीचा प्रसार जगभरात होऊन आता नऊ महिने उलटून गेले आहेत.\n\nकोरोनावरची लस येण्यास पुढील वर्ष उजाडेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लशीबाबत सकारात्मक बातम्या येऊ लागल्या आहेत. \n\nलंडनमध्ये 91 वर्षीय आजीबाईंवर लशीची चाचणीही घेण्यात आल्याची चर्चा सर्वत्र आहे.\n\nऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राझेनेका कंपन्यांनी लसनिर्मिती करताना आपल्या उत्पादनापैकी 64 टक्के लशीचं उत्पादन विकसनशील देशांतील नागरिकांसाठी करण्यात येईल, असं म्हटलं होतं. \n\nपण, असं असूनही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस उत्पादक कंपन्या केवळ स्वतःच्या फायद्याचं पाहतील का?\\nसारांश: कोरोना विषाणू पसरू लागल्याच्या सुरुवातीच्या काळात आम्ही इशारा दिला होता की, कुठल्याही आजारावरील लस विकसित करण्यासाठी काही वर्षं जातात. त्यामुळे तातडीने लस मिळेल अशी आशा बाळगू नका.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण कोरोनाचं संकट सुरू झाल्याच्या दहा महिन्यातच लस देण्यासही सुरुवात झालीय आणि ही लस विकसित करण्यात ज्या कंपन्या पुढे आहेत, त्यांमध्ये बऱ्याच कंपन्या देशांतर्गत आहेत.\n\nआपण यासाठी सुरुवातील ब्रिटनंच उदाहरण घेऊ आणि मग एकूणच लशीच्या व्यवसायाकडे वळूया.\n\nगुंतवणूकदारांच्या अंदाजाप्रमाणे, यातील दोन कंपन्या म्हणजेच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्ना आणि जर्मन बायोटेक कंपनी बायो-एन-टेक या पार्टनरशिपमधील कंपन्या अमेरिकेतील फायझरसोबत पुढच्या वर्षी अब्जावधी डॉलरचा व्यापार करतील.\n\nमात्र, हे स्पष्ट नाही की, लस तयार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस कोव्हॅक्सिन : भारतात तयार झालेल्या कोरोना लशीचं जुलैपासून मानवी परिक्षण\\nसारांश: भारतात कोरोना विषाणूवरील लसीसाठीचे प्रयत्न आता मानवी चाचणीपर्यंत पोहोचले आहेत. देशात तयार झालेल्या या लसीची जुलै महिन्यात माणसांवर चाचणी घेण्यात येणार आहे. भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली लस ही स्वदेशी बनावटीची म्हणजेच संपूर्णत: स्थानिकरीत्या तयार झालेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विषाणूला विलग करून, प्रयोगशाळेत ही लस तयार करण्यात आली आहे. \n\nहैदराबादस्थित भारत बायोटेक कंपनीने ही लस तयार केली आहे. दरम्यान किती जणांवर लसीचा प्रयोग केला जाईल हे स्पष्ट करण्यात आलेलं नाही. \n\nप्राण्यांवर या लसीची चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे झाली असून, कोरोना विषाणूला प्रतिकार करण्याची क्षमता असल्याचं सिद्ध झालं आहे. \n\nजगभरात विविध ठिकाणी मिळून 120 संस्थांमध्ये कोरोनावर लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सहाहून अधिक भारतीय कंपन्यांचाही या प्रक्रियेत समावेश आहे. \n\nदेशातील औषध तसंच लस यांच्या संदर्भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लस: भारतात डिसेंबरपर्यंत लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होणार - केंद्र सरकार\\nसारांश: सध्या देशभरात कोरोना प्रतिबंधक लशींचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे लस कधी मिळणार हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. डिसेंबरपर्यंत देशात लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होतील अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशात आतापर्यंत सुमारे 18 कोटी लशींचे डोस देण्यात आले असून लसीकरणाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. डिसेंबरपर्यंत देशात आणखी लशींचे 200 कोटी डोस उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती निती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली आहे. \n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालय, निती आयोग यांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत डॉ. पॉल यांनी ही माहिती सर्वांना दिली. \n\nऑगस्ट ते डिसेंबरपर्यंत भारतात जवळपास 216 कोटी लसींची निर्मिती करण्यात येईल. कोणत्याही व्यक्तीचं लसीकरण बाकी राहील, ही शंका बाळगू नये,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लसीकरण : महाराष्ट्रात लशींचा तुटवडा का निर्माण झाला? सोपी गोष्ट 313\\nसारांश: कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि 1 एप्रिलपासून केंद्रसरकारने 45 वर्षांवरच्या वयोगटातल्या सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय.\n\n केंद्र सरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे? लसीचा तुटवडा का झालाय, जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये…\n\nसंशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके\n\nलेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके \n\nएडिटिंग- निलेश भोसले\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लसीकरण : लशीबद्दलचे समज-गैरसमज, कोणते खरे, कोणते खोटे?\\nसारांश: कोव्हिड 19साठीच्या लसीकरण मोहीमेचा दुसरा टप्पा भारतात सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्यसेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्सना लस दिल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांवरील नागरिक आणि सहव्याधी असणारे 50 वर्षांपेक्षा कमी वयाचे नागरिक यांना लस देण्यात येतेय. \n\nपण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. \n\nउदाहरणार्थ, कोरोना लस घेतल्यामुळे स्त्री किंवा पुरुषाला नपुंसकत्व येतं किंवा चेहरा अर्धांग वायूने लुळा पडतो, असी कितीतरी...या समजुती किती खऱ्या आणि किती खोट्या हे सविस्तर पाहूया. त्याचबरोबर जा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन : एसटी प्रवास सरसकट सर्वांसाठी मोफत नाही, राज्य सरकारचा नवा निर्णय\\nसारांश: राज्यात विविध शहरं तसंच गावांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी सोमवारपासून एसटी सेवा सुरू झाली आहे. पण हा प्रवास सरसकट सर्वांसाठी मोफत नाही. राज्य सरकारनं नवा निर्णय जारी करून त्यातील संभ्रम दूर केाल आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमधून माणसं आपल्या गावी परतू शकतील. मात्र कंटेनमेंट झोनमधील माणसांना प्रवाशाची परवानगी नाही, असं परिवहन मंत्री अनील परब यांनी स्पष्ट केलं. \n\nलॉकडाऊन लागू असेपर्यंत म्हणजेच 17 मे पर्यंत ही व्यवस्था असेल. लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये किंवा रस्त्यावर गर्दी करू नये. सगळ्यांची व्यवस्था केली जाईल. व्यवस्थित माहिती घेऊन, अर्ज करून, शिस्त पाळून मूळगावी परत जा, असं आवाहन परब यांनी केलं आहे.\n\nएसटीने प्रवास करून घरी जाण्यासाठी पुढील गाईडलाइन्स जारी करण्यात आल्या आहेत -\n\nप्रवास मोफत की न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन शिथील केल्यानंतरही 'या' देशाचे लोक पाळतात सोशल डिस्टन्सिंग\\nसारांश: लॉकडाऊननंतर मार्ग कसा काढायचा याचा सगळेच देश आपापल्या परीने विचार करतायत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे एकही मृत्यू होण्यापूर्वीच डेन्मार्कने देशात निर्बंध लादले आणि आता ते शिथीलही केले जातायत. पण एक एक करत गोष्टी सुरू केल्या तरी या देशातले लोक सोशल डिस्टन्सिंग कसोशीने पाळतायत.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊन: उद्धव ठाकरेंनी मांडले हे 7 मुद्दे\\nसारांश: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राला संबोधित करून सांगितलं की येत्या 2 दिवसांत कडक निर्बंधांची घोषणा होईल. परिस्थिती गंभीर आहे आणि 15-20 दिवसांत आरोग्य सुविधा अपुऱ्या पडतील, असंही मुख्यमंत्री म्हणाले. \n\nत्यांच्या बोलण्यातले 7 महत्त्वाचे मुद्दे: \n\n1. दोन दिवसांत निर्णय\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाचा राक्षस दुप्पट-तिपटीने अक्राळविक्राळ रूप धारण करून आलाय. येत्या 2 दिवसांत मी तज्ज्ञांशी बोलणार आहे. लॉकडाऊन हा पर्याय नाही तर काय पर्याय आहेत, यावर चर्चा करेन. मी पूर्ण लॉकडाऊनचा इशारा देतोय.\n\n2. जीव वाचवणं महत्त्वाचं \n\nलॉकडाऊन हवं की नको, या कात्रीत आपण अडकलो आहोत. एकीकडे जीव वाचवायचा आहे, दुसरीकडे अर्थचक्रही सुरू राहावं, याची काळजी घ्यावी लागणार आहे. रोजगारही गेला आणि जीवही गेला असं व्हायला नको. रोजगारापेक्षाही आपल्याला जीव महत्त्वाचा आहे. रोजगार आपण नंतर आणू शकतो, पण जीव आपण आणू शकत न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊनः प्रवास न करताही सुटीचा आनंद कसा घ्यायचा?\\nसारांश: कोरोना व्हायरसने जगाला ग्रासण्यापूर्वीच 'स्टेकॅशन' म्हणजेच पर्यटनासाठी परदेशात न जाता आपल्याच घराजवळच्या ठिकाणांना, शहरांना भेट देण्याचा ट्रेंड जगभरात लोकप्रिय झाला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'2008 मध्ये उद्भवलेल्या जागतिक अर्थसंकटात अनेक फिरस्त्यांनी भटकंतीवरचा खर्च कमी केला. घराजवळच्या एखाद्या ठिकाणी जाऊन त्यांनी कमी खर्चात फिरायला सुरुवात केली,' असं मिंटेल या कन्झ्युमर रिसर्च एजन्सीचे ज्येष्ठ ट्रॅव्हल अॅनालिस्ट मार्लोस डे व्हाईस यांनी सांगितलं. \n\nपैसा आणि राहणीमान यांचा विचार करून मिलेनिअल्स यापुढेही हाच ट्रेंड कायम ठेवतील असं त्यांना वाटतं. \n\nकोव्हिड-19 मुळे आरोग्य आणि सोशल डिस्टन्सिंग यांच्या अनुषंगाने पर्यटनाचे नियमही बदलले आहेत. एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यावर असलेले निर्बं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊनः बकरी ईदसाठी यंदा बकऱ्यांची ऑनलाइन खरेदी\\nसारांश: यंदा 'ईद-उल-अजहा' अर्थात बकरी ईदवर कोरोना विषाणूच्या साथीचा परिणाम दिसून येतोय. लॉकडाऊन, आरोग्यविषयक नियम आणि कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या यांमुळे बकरी ईदचा उत्साह तुलनेनं कमी झालाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दक्षिण आशियातील पशू बाजारालाही कोरोनाचा मोठा फटका बसलाय. पशू व्यापारी लॉकडाऊनमुळे मोठं नुकसान सोसत आहेत.\n\nईद-उल-अजहाच्या दिवशी बकऱ्याची कुर्बानी देण्याची परंपरा आहे. त्यामुळेच या सणाच्या दिवशी पशू बाजाराचं महत्त्वंही वाढतं. मात्र, यंदा कोरोनाचं संकट लक्षात घेऊन दक्षिण आशियातील बहुतांश देशांनी बकऱ्यांच्या ऑनलाईन विक्रीवर भर देण्याचे आदेश दिलेत.\n\nकेवळ आदेश आहेत म्हणूनच नव्हे, तर लोकही स्वत: थेट बाजारात जाऊन खरेदी करण्यास धजावत नाहीत. ऑनलाईन खरेदीचा मार्गच अनेकांना सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतोय.\n\nडि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊनः शरद पवारांनी नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात काय भाकित वर्तवलं आहे?\\nसारांश: कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी 24 मार्चपासून भारतात लॉकडाऊन घोषित करण्यात आलं. लॉकडाऊनमुळं असंख्य लोकांचं स्थलांतर झालं आणि अर्थव्यवस्थाही ठप्प झाली. यामुळं येऊ घातलेल्या आगामी संकटांवर मात करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांना पत्र लिहून सूचना कळवल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तसंच, कोरोनाशी लढताना आणि त्यानंतर महाराष्ट्राला सामोरं जावं लागणाऱ्या आर्थिक समस्यांबाबतही पवारांनी स्वतंत्र पत्र लिहिलंय. \n\n\"भारताने आजवरच्या इतिहासात बर्‍याच आपत्तीजनक परिस्थितींचा सामना केलाय. भारतीयांनी धैर्यानं, चिकाटीनं आणि कठोर परिश्रमांनी या संकटांवर यशस्वीरीत्या मात केलीय. तर्कसंगत आशावाद बाळगल्यास काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात,\" असं म्हणत शरद पवार यांनी पत्रातून अर्थव्यवस्थेसाठी काही धोरणात्मक बाबी सूचवल्या आहेत.\n\nतसंच, या आरोग्य संकटानंतर येऊ घातलेल्या बेरोजगारीच्या संकाटाचाही उल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना लॉकडाऊनचे किस्से : नवरा ऑफिसच्या व्हीडिओ कॉलवर होता, मी त्याच्यासमोर टॉप काढला, पण मागे आरसा होता\\nसारांश: लॉकडाऊनमुळे घरात बंद असताना प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य बदललं होतं. यादरम्यान प्रत्येकाच्या आयुष्यात अशाही काही गोष्टी घडल्या, ज्या पूर्णपणे अनपेक्षित होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे किस्से आयुष्यभर आठवणीत राहणार आहेत. यातल्या काही गोष्टी आपण इतरांना सांगू शकतो, तर काही गोष्टी दुसऱ्यांना सांगण्याची बिलकुल सोय नाही.\n\nअसेच किस्से जाणून घेण्यासाठी बीबीसीने लोकांना लॉकडाऊनमधली आपली आगळीवेगळी कहाणी पाठवण्यास सांगितलं होतं. \n\nलोकांनीही याला प्रतिसाद देताना आपल्या रंजक गोष्टी आम्हाला पाठवल्या. आता हे किस्से तुम्हाला सांगितलं नाही तर कसं चालेल?\n\nयासाठी आम्ही सहा किस्से तुम्हाला सांगण्यासाठी निवडल्या आहेत. हे किस्से ऐकून एक तर तुम्ही खळखळून हसाल किंवा कपाळावर हात तरी नक्की मारून घ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना विषाणू पसरल्याबद्दल धार्मिक पंथाच्या प्रमुखांनी का मागितली माफी?\\nसारांश: दक्षिण कोरियात कोरोना व्हायरस पसरल्याबद्दल एका चर्चप्रमुखानं माफी मागितलीय. ली मान-बी असं चर्चप्रमुखाचं नाव आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिन्चाँन्जी चर्च ऑफ जीससचे प्रमुख ली मान-बी\n\nली मान-बी हे शिन्चाँन्जी चर्च ऑफ जीसस (Shincheonji Church of Jesus) या धार्मिक पंथाचे प्रमुख आहेत. ते आता 88 वर्षांचे आहेत.\n\nदक्षिण कोरियातल्या 4000 रुग्णांपैकी 60 टक्क्यांहून अधिक रुग्ण हे या पंथाचे सदस्य आहेत. त्यामुळं ली मान-बी यांनी भर पत्रकार परिषदेत माफी मागितली. \n\nचीननंतर कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण दक्षिण कोरियात आढळलेत. \n\nदक्षिण कोरियात कोरोना व्हायरसची 476 नवीन प्रकरणं नोंदवण्यात आली असून आतापर्यंत संसर्ग झालेल्यांची संख्या आता 4212 वर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्यतिरिक्त इतर आजारांनी ग्रासलेल्या रुग्णांचे कसे होत आहेत हाल?\\nसारांश: राज्यातील बहुतांश रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार होत असल्याने अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीये. त्यामुळे या रुग्णांचे हाल होत असल्याचं चित्र आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\n\"मागच्या वर्षी मला मणक्याचा त्रास होऊ लागला. पण कोव्हिडच्या भीतीने मी त्रास सहन केला. तेव्हा कोव्हिड रूग्णांना बेड मिळण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या.\n\n\"मग मला कुठून बेड मिळेल? मला कोव्हिड झाला तर? अशा अनेक शंका मनात होत्या. माझं दुखणं सहन करता येईल इतकं होतं. त्यामुळे मी कोव्हिड होण्यापेक्षा ते सहन केलेलं बरं असा विचार केला,\" वसईला राहणारे दीपक खंडागळे सांगत होते. \n\nत्यांनी पुढे सांगितलं, \"यावेळी कौटुंबिक डॉक्टरकडून औषधं सुरू केली होती. यामध्ये 7-8 महिन्यांचा काळ लोटला. त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरचा संसर्ग शाकाहारी लोकांना होत नाही? - रिअॅलिटी चेक\\nसारांश: जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे, यासोबतच कोरोनावरचे अनेक उपचारही सोशल मीडियावरून सांगितले जात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या या उपायांपैकी काहींच मूळ आम्ही शोधलं. \n\nभारतातल्या दोन प्रमुख वैद्यकीय संस्था आणि देशातल्या डॉक्टर्सनी व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणावर शेयर केलेल्या एका खोट्या मेसेजवर टीका केली आहे. या मेसेजमध्ये या डॉक्टरांचं नाव घेऊन उपाय सुचवले आहेत. \n\nया मेसेजमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक मोठी यादी सुचवण्यात आली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं, गर्दी टाळणं आणि स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे. \n\nयामध्येच 'शाकाहारी व्हा', अशीही सूचना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : 'आईवडिलांना विनाकारण कोव्हिड वॉर्डात दाखल केलं'\\nसारांश: \"माझ्या आईला हृदयाचा आजार होता. कुठलंच खाजगी हॉस्पिटल त्यांच्यावर उपचार करायला तयार नव्हतं. अखेर आम्ही तिला एका सरकारी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि तिथे गेल्यावर त्या लोकांनी माझ्या आईला कोरोना वार्डात पाठवलं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ताराबेन आणि गणपतभाई\n\n\"माझ्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. कारण त्यांच्यावर योग्य उपचार झाले नव्हते. आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्येही घेऊन गेलो. त्यांनाही कोरोना वार्डात ठेवलं. दोघांचाही मृत्यू झाला. हॉस्पिटलने आम्हाला त्यांच्या अंगावरचे दागिनेही दिले नाहीत.\"\n\n28 वर्षांच्या तेजल शुक्ला यांचं कोव्हिड-19 मुळे जे नुकसान झालं ते सांगण्यासाठी त्यांच्याकडे शब्दही नाहीत. अवघ्या 48 तासात तेजल यांनी आई आणि वडिल दोघांनाही गमावलं. \n\nदोघांनाही संशयित कोव्हिड रुग्ण म्हणून सरकारी हॉस्पिटलच्या कोव्हिड वार्डात दाख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : आजचं धान्य संपलं...आता उद्याचं काय?\\nसारांश: पालघर जिल्ह्यातल्या बोट्याचीवाडी या गावात सुरेश बुदावारला राहतात. सुरेश आदिवासी समाजातील आहेत. पत्नी आणि दोन मुलं असं त्यांचं चौकोनी कुटुंब आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांचा एक मुलगा दीड वर्षाचा आहे तर दुसरा सहा वर्षांचा. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे लॉकडाऊननंतर त्यांची कामं बंद झाली. त्यामुळे रोजंदारीवर घर चालवणाऱ्या सुरेश यांच्या घरात खाण्यापिण्याचा मुलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. \n\nबीबीसीच्या प्रतिनिधींशी बोलता बोलताच सुरेश यांनी त्यांच्या पत्नीला घरातले पत्र्याचे डबे उघडायला सांगितले. तेव्हा संध्याकाळपुरती तांदूळ - डाळ असल्याचं त्याच्या पत्नीनं सांगितलं.\n\nकोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे पालघरमधील जव्हार मोखाड या आदिवासी बहुल भागात अन्नधान्याचा मोठा तुट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : ऑफिस, दुकानं बंद, लोकल मात्र सुरूच - उद्धव ठाकरे\\nसारांश: मुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा या शहरांमध्ये सरकारनं अंशतः लॉकडाऊन जाहीर केला आहे. या शहरांमध्ये जीवनावश्यक सेवा वगळता सर्वकाही 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण, मुंबईतील लोकल आणि बस सध्या बंद होणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. \n\nपण 31 मार्च पर्यंत राज्यातल्या महत्त्वाच्या शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्वकाही बंद करण्याचा निर्णय सकारनं घेतल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. शिवाय काम बंद राहीलं तरी खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचं वेतन कापू नये आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. \n\nमुंबई एमएमआर परिसर, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरचा या शहरांमध्ये समावेश आहे. \n\nतसंच राज्यात पहिली ते आठवची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. शिक्षण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : कर्नाटकातील कलबुर्गीत 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू\\nसारांश: कोरोना विषाणुमुळे कर्नाटकातील कलबुर्गी येथे 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाल्याचं राज्य सरकारने सांगितलं आहे. कोरोना विषाणुमुळे झालेला हा देशातला पहिला मृत्यू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nकर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात 76 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. ते कोव्हिड-19 चे संशयित होते. ते कोरोना विषाणूनेच दगावल्याचे कर्नाटकच्या आरोग्य विभागाचे आयुक्तांनी सांगितले आहे. \n\n13 मार्च : राज्यातल्या शाळा बंद करण्याची पालकांची मागणी \n\nकोरोना व्हायरसपासून बचावासाठी दिल्लीतील प्राथमिक शाळा 31 मार्चपर्यंत बंद केल्यानंतर आता महाराष्ट्रातही शाळा बंद कराव्यात अशी मागणी इंडिय वर्ल्ड वाईड पॅरेंट असोसीएशनने केली आहे.\n\n महाराष्ट्रातही कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. त्यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : जनता कर्फ्यूमुळे 3700 रेल्वेगाड्या रद्द, तर मास्क-सॅनिटायझरच्या किंमती निश्चित, #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा. \n\n1. जनता कर्फ्यू : रविवारी 3 , 700 रेल्वेगाड्या रद्द\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजेच 22 मार्चला देशातील 3700 रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. \n\nशनिवारी रात्री 12 वाजेपासून रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार नाही, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. \n\nतर आधीच प्रवासात असलेल्या रेल्वेगाड्यांना थांबवण्यात येईल आणि प्रवाशांना प्रवासी कक्षात ठेवण्यात येईल, असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nदरम्यान, येत्या रविवारी, 22 मार्चला 'जनता क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : जर्मनीत पुन्हा लॉकडाऊन, मर्केल यांची घोषणा\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युरोपीय देश जर्मनीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. येत्या बुधवारपासून (16 डिसेंबर) जर्मनीमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल, अशी घोषणा जर्मनीच्या चॅन्सेलर अँगेला मर्केल यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरस रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचं मर्केल यांनी सांगितलं आहे. \n\n16 डिसेंबर 2020 ते 10 जानेवारी 2021 पर्यंत सुमारे 25 दिवस हे लॉकडाऊन असेल. या काळात जर्मनीत अत्यावश्यक वस्तू वगळता इतर दुकानं, शळा बंद असतील.\n\nअँगेला मर्केल यांनी देशातील 16 राज्यांच्या प्रमुखांसोबत एक बैठक घेतली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. \n\nकोरोना व्हायरस रोखण्यासंदर्भात तातडीचं पाऊल म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. \n\nनुकतेच जर्मनीत क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : डबल मास्किंग म्हणजे काय, त्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279\\nसारांश: एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय. \n\nअसं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये.\n\nसंशोधन : अमृता दुर्वे\n\nनिवेदन : अमृता दुर्वे\n\nव्हीडिओ एडिटिंग : निलेश भोसले\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : भारताची सध्याची आर्थिक स्थिती 1991 पेक्षा किती वेगळी आहे?\\nसारांश: देशाची अर्थव्यवस्था संकटातून जात आहे. यासाठी नोटबंदी, जीएसटी आणि लॉकडाऊनसारख्या निर्णयांना अर्थतज्ज्ञ जबाबदार धरत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2020-21च्या पहिल्या तिमाहित म्हणजेच एप्रिलपासून जूनपर्यंत विकास दरात 23.9 टक्के घसरण पाहायला मिळाली. जीडीपीच्या या घसरणीला आधीच सुस्तावस्थेत पडलेल्या अर्थव्यवस्थेदरम्यान लॉकडाऊनचा जो निर्णय घेण्यात आला, त्याला जबाबदार ठरवण्यात आलं आहे.\n\nमोदी सरकारनं 8 नोव्हेंबर 2016 ला नोटबंदीची घोषणा केली होती आणि त्यानंतर अर्थव्यस्था मंदावलेली दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांत बेरोजगारीचा दरही वाढलेला दिसून येत आहे\n\nजानेवारी महिन्यात बीबीसीशी बोलताना जागतिक बँकेचे वरिष्ठ उप-उध्यक्ष कौशिक बसु यांनी म्हटलं होतं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : भारताच्या सुधारलेल्या आलेखाचा अर्थ काय?\\nसारांश: कोरोना व्हायरसची साथ पसरून आता सहा महिन्यांपेक्षाही जास्त काळ लोटला आहे. जेव्हापासून कोरोनाबाबत वाचलं आणि लिहिलं जातं, तेव्हा जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीवर साहजिकच एक नजर मारत असते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुधवारी (23 सप्टेंबर) युनिव्हर्सिटीची वेबसाईट उघडली. त्यात भारताचा कोरोना ग्राफ थोडा वेगळा दिसून आला. यामध्ये आलेख खाली येत असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं.\n\nरोज 70-80 हजार रुग्णसंख्या वाढत असताना हा ग्राफ पाहून मला आश्चर्य वाटलं. याचा अर्थ भारताचा कोरोना ग्राफ सुधारतोय का?\n\nपण याचं उत्तर वाटतं तितकं सोपं नाही.\n\nजॉन्स हॉपकिन्सची आकडेवारी गेल्या सात दिवसांची सरासरी दाखवते. या आलेखात गेल्या सात दिवसांतील नवे कोरोना रुग्ण दर्शवण्यात येतात. \n\nकोरोना आलेख खाली जाण्याचा अर्थ काय?\n\nपुण्याच्या सीजी पंडित न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : भीतीचा फायदा घेऊन हॅकर्सची कॉम्प्युटरमध्ये घुसखोरी\\nसारांश: कोरोना व्हायरसचा जगभर पसरत चालल्यामुळे लोकांच्या मनात भीती आणि गैरसमज निर्माण झाले आहेत. हॅकर्स या भीतीचा फायदा कॉम्प्युटर व्हायरस पसरवण्यासाठी करत असल्याची माहिती समोर आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना व्हायरसचा प्रसार सुरु झाल्यापासून सायबर सिक्युरिटी संस्थांकडे आलेल्या अहवालाची माहिती बीबीसीने मिळवली. यामध्ये ईमेल फिशिंग स्कॅमची शेकडो उदाहरणं समोर आली आहेत.\n\nम्हणजेच कोरोनाचा उगम झाल्यानंतर गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक त्याचा वापर आपल्या फायद्यासाठी करण्याच्या प्रयत्नात आहेत.\n\nहॅकर्स नेटकऱ्यांना फसवण्यासाठी फिशिंग स्कॅम करण्याच्या बातम्या नव्या नाहीत. पण कोरोनो व्हायरसशी संबंधित लिंकवरून सायबर हल्ला करण्याचे प्रकार गेल्या काही दिवसांत वाढल्याचं सायबर तज्ज्ञांचं म्हणणं आहे. \n\nसायबर हल्लेख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : मुंबईत लोकल ट्रेनमध्ये कसा रोखणार?\\nसारांश: मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्येच्या शहरात कोरोना व्हायरसची लागण कशी रोखणार?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबई लोकलमधली गर्दी\n\nकाल-परवा पर्यंत चीन, पूर्व आशिया, इटलीमध्ये पसरलेल्या कोरानाव्हायरसच्या साथीचा धोका आता महाराष्ट्रातही पोहोचला आहे. सोमवारी पुण्यात कोरोनाव्हायरसची लागण झालेले राज्यातले पहिले रुग्ण आढळून आले. त्यानंतर मुंबईतही 2 जणांना याची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. \n\nतेव्हापासून सर्वसामान्यांमध्ये विशेषतः लोकल ट्रेन आणि बसनं रोजचा प्रवास करणाऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. पण मुंबईसारख्या शहरात प्रवास टाळणं सगळ्यांनाच शक्य होत नाही. मुंबईत रोज सत्तर लाखांहून अधिक लोक रेल्वेनं प्रवा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : मुंबईतील चेंबुरमधील 3 दिवसांच्या बाळाची कोव्हिड-19 चाचणी निगेटिव्ह - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्र आणि माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या पाच महत्वाच्या बातम्यांचा घेतलेला संक्षिप्त आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) चेंबुरमधील 3 दिवसांच्या बाळाची चाचणी निगेटिव्ह\n\nमुंबईतील चेंबुर येथील खासगी रुग्णालयात प्रसूती झालेली महिला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोना व्हायरसची लागण झाली होती. त्यानंतर हे रुग्णालय सिल करण्यात आलं.\n\nमात्र, कस्तुरबा रुग्णालयात करण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत या नवजात बाळाचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. ईटीव्ही भारतनं ही बातमी दिलीय.\n\nचेंबुर नाका येथील साई रुग्णालयात एका रुग्णाला कोरोना व्हायरस झाल्यानं त्याला दुसरीकडे हलवण्यात आले. मात्र, ज्या वॉर्डमध्ये हा रुग्ण होता,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : या व्हायरल व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे तबलीगीचे लोक पोलिसांवर खरंच थुंकले का?\\nसारांश: तबलीगी जमातच्या दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या काही जणांना कोरोनाची लागण झाल्यानंतर देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्यानं वाढत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या 56 जणांपैकी 15 जण या कार्यक्रमाशी संबंधित होते. जवळपास 2000 कोरोनाग्रस्तांपैकी 400 जण तबलीगीच्या कार्यक्रमात सहभागी होते. \n\nहे प्रकरण समोर आल्यानंतर सोशल मीडियावर अनेक दावे केले जात आहेत. \n\nपोलिसांना कोरोनाची लागण व्हावी म्हणून जमातच्या कार्यक्रमातील काही जण पोलिसांवर थुंकले, एका व्हीडिओच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे. \n\nगुरुवारी संध्याकाळी एका ट्वीटर यूझरनं 27 सेकंदांचा हा व्हीडिओ शेयर करताना लिहिलं, ज्यांना पुरावे हवे आहेत, त्यांनी हा व्हीडिओ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : लशीच्या क्लिनिकल ट्रायल थांबवल्या, लस सुरक्षित असेल ना?\\nसारांश: कोरोना विषाणूवर उपाय म्हणून सुरू असलेल्या लशीच्या काही क्लिनिकल ट्रायल्स थांबवण्यात आल्या आहेत. लशीचा डोस देण्यात आलेली व्यक्ती आजारी पडल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. हे धोक्याचं ठरू शकतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅस्ट्राझेन्का फार्मा कंपनी जी लशीसंदर्भात ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या बरोबरीने काम करत आहे त्यांनी ही रुटीन प्रक्रिया असल्याचं सांगितलं. स्पष्टीकरण देता येणार नाही असं आजारपण ही लस दिल्यानंतरची रिअॅक्शन असू शकते.\n\nलशीच्या चाचण्या थांबवणं सर्वसामान्य घटना आहे का? कोरोनावरच्या लशीसंदर्भात याचे परिणाम काय असू शकतात?\n\nलशीच्या चाचण्यांविषयी आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे?\n\nकोरोना विषाणूविरुद्ध रोगप्रतिकारक शक्ती लशीद्वारे बळकट करण्यात अॅस्ट्राझेन्का-ऑक्सफर्ड लस आघाडीवर आहे. त्यामुळे त्यांच्या लस तयार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : लॉकडाऊन कधी आणि कसा संपणार?\\nसारांश: लॉकडाऊन कधी आणि कसा संपणार, या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याआधी एक नजर टाकूया गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या राज्य सरकारांकडून आलेल्या वक्तव्यांवर.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाऊन संपणार का?\n\nआपल्याकडे दुसरा पर्याय नाही. लॉकडाऊन सुरू ठेवावा. मी माननीय पंतप्रधानांना लॉकडाऊन 14 एप्रिलनंतरही सुरूच ठेवण्याची विनंती करतो - के. चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री, तेलंगाणा\n\nगेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये बातम्या येत होत्या की 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन उठवण्यात येईल. यामुळे जनता अधिक संवेदनशील झाली. 14 एप्रिलनंतर काय होणार, हे आता सांगता येत नाही. आपल्या राज्यात एकही रुग्ण असल्यास लॉकडाऊन उठवणं योग्य ठरणार नाही - अवनीश अवस्थी, अतिरिक्त मुख्य सचिव, उत्तर प्रदेश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय नाही - राजेश टोपे, #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया \n\n1. लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही - राजेश टोपे\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे\n\nराज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. 'एबीपी माझा'नं ही बातमी दिली आहे.\n\nहॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. \n\n\"देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. अशात राज्यासाठी एक सकारात्मक बातमी आली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होण्याच वेग मंदावला आहे. महार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : वाचण्याची शक्यता असलेल्यांवरच होत आहेत उपचार\\nसारांश: कोरोना व्हायरसचा चीननंतर सर्वाधिक प्रसार इटलीत होतोय. अत्यंत वेगात इटलीतल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. इथले डॉक्टर प्राण पणाला लावून रुग्णांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इटलीत कोरोना व्हायरसशी लढा देणाऱ्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की, कुणावर उपचार करावेत आणि कुणावर नाही, याची आम्हाला निवड करावी लागतेय.\n\nदिवसागणिक इटलीत शेकडोंच्या पटीत कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतेय. रुग्णालयातल्या मर्यादित साधनांच्या मदतीनं इटलीत कोरोना व्हायरसचा समाना केला जातोय.\n\nजर एखाद्या 80 ते 90 वयोगटातील व्यक्तीला श्वसनाचा गंभीर त्रास होत असेल, तर त्यांच्यावर उपचाराच्या शक्यता कमी होतात, असं डॉ. ख्रिश्चिअन सॅलारोली यांनी कोरिएर डेला सेरा या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : वास न येणे, चव न कळणे हीसुद्धा कोरोनाची लक्षणं\\nसारांश: कोरोना विषाणुविषयीची अधिकाधिक माहिती मिळवण्यासाठी जगभरात संशोधनं आणि अभ्यास सुरू आहे. लंडनमधल्या किंग्ज कॉलेजनेही एक अभ्यास केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या अभ्यासाच्या निष्कर्षानुसार गंध न येणं आणि पदार्थाची चव न कळणं ही देखील कोव्हिड-19 आजाराची लक्षणं असू शकतात. \n\nलंडनमध्ये कोव्हिड सिम्पटम ट्रॅकर अॅप (Covid Symptom Tracker app) तयार करण्यात आलं आहे. कोरोनाच्या Sars-Cov-2 या विषाणूची बाधा झाल्याचा संशय असेलेले संशयित या अॅपवर त्यांना जाणवत असलेली लक्षणं नोंदवतात. \n\nकिंग्ज कॉलेज ऑफ लंडनने या अॅपवर 4 लाख लोकांनी दिलेल्या माहितीचा अभ्यास केला. यात अनेकांनी आपल्याला गंध येत नाही आणि चवही कळत नाही, असं म्हटलं आहे. \n\nमात्र, साध्या सर्दी-पडशातसुद्धा ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : शरद पवार म्हणतात, 'केंद्र सरकारनं शेतीसाठी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नाही\\nसारांश: केंद्र सरकारनं शेतीसाठी जाहीर केलेलं पॅकेज पुरेसं नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी बोलताना व्यक्त केलं. \n\nशरद पवारांनी मांडलेले प्रमुख मुद्दे –\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोरोनाचं संकट गंभीर आहे. सरकारनं गंभीर पावलं टाकली पाहिजेत.\n\n2. सरकार करत असलेल्या सूचना पाळायला हव्यात. सरकारला सहकार्य करायला हवं. घरात थांबा, हात धुवा, स्वच्छता पाळा, ही प्रत्येक गोष्ट तंतोतंत पाळली पाहिजे. नाहीतर त्यांची मोठी किंमत मोजावी लागेल. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\n3. शेती, उद्योग, कारखानदारी, बेरोजगारी या सगळ्या क्षेत्रावर कोरोना व्हायरसचा मोठा परिणाम होणार आहे.\n\n4. सरकारनं जाहीर केलेलं पॅकेज शेतीसाठी पुरेसं आहे असं वाटत नाही. कारण पीककर्जाची परतफेड होईल, असं व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस : हॉस्पिटलचं बिल भरलं नाही अलिगडमध्ये मारहाण करून रुग्णाची हत्या केली का?\\nसारांश: हॉस्पिटलचा बिल भरता न आलेल्या रुग्णाला हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी मारझोड केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. अलिगडमधील एनबी या खासगी हॉस्पिटलवर रुग्णाच्या हत्येचा आरोप करण्यात आला आहे. सुल्तान खान असं मृत रुग्णाचं नाव आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nरुग्णाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे.\n\nअलिगड शहराचे पोलीस अधीक्षक अभिषेक यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, \"मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे.\"\n\n\"हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही आमच्या हाती लागला आहे. त्यात मारझोड होताना दिसतेय. मृताच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, हॉस्पिटलच्या प्रशासनानं रुग्णासह त्यांच्यावर हल्ला केला,\" अशी माहिती अभिषेक यांनी दिली,\n\nर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस चिनी वस्तूंना हात लावल्याने पसरतो का?\\nसारांश: चीनसोबतच जगातल्या अनेक देशांत पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे झालेल्या मृत्यूंची संख्या सतत वाढत आहे. आतापर्यंत 14,000 पेक्षा जास्त लोकांना या विषाणूची बाधा झालेली आहे. झपाट्याने पसरणारा हा विषाणू एक जागतिक आपत्ती असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जाहीर केलंय. \n\nबीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुरुवातीला या विषाणूमुळे चीनमध्ये बळी गेल्याच्या बातम्या आल्या होत्या. पण त्यानंतर रविवारी फिलीपीन्समध्येही यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. \n\nया सर्वादरम्यान जगभरातल्या लोकांच्या मनात या व्हायरसविषयी अनेक शंका आहेत. \n\nयापैकी काही प्रश्नांचं उत्तर देण्याचा बीबीसीने प्रयत्न केला. \n\nचिनी वस्तूंना स्पर्श केल्याने कोरोना व्हायरस पसरतो का?\n\nचीनमधील वुहान किंवा या विषाणूचा प्रसार झालेल्या दुसऱ्या प्रांतामधून निर्यात करण्यात आलेल्या वस्तूंना स्पर्श केल्याने हा व्हायरस पसरू शकतो का?\n\nवुहान किंवा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस लॉकडाऊन : वर्धा येथील भाजप आमदाराच्या वाढदिवशी धान्यवाटपाला उसळली गर्दी\\nसारांश: देशभरात सध्या कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन आहे, सोशल डिस्टन्सिंगचा मार्ग अवलंबावा म्हणून वारंवार संदेशांद्वारे जनजागृती केली जात आहे. पंतप्रधान मोदी तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार जनतेशी संवाद साधत आहेत, इशारा देत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आमदार दादाराव केचे\n\nअशातच भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराने स्वत:च्या वाढदिवसाच्या दिवशी धान्य वाटपाचा कार्यक्रम हाती घ्यायचं ठरवलं. लाऊडस्पीकरवरून तशी घोषणाही करण्यात आली. आणि लोक गोळा झाले तसा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये हा प्रकार घडला.\n\nया संपूर्ण प्रकरणाच्या केंद्रस्थानी असलेल्या आमदाराने मात्र हे विरोधकांचं षड्यंत्र असल्याचं सांगितलं आहे. \n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\n\nभाजपचे वर्धा जिल्हयातील आर्वीचे आमदार दादाराव केचे यांचा रविवारी वाढदिवस होता. वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे इंटरनेटची स्पीड कमी झालाय? या 12 ट्रिक्स आजमावून पाहा\\nसारांश: कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी आज जवळपास निम्मं जग घरात दारं बंद करून बसलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरातले कोट्यवधी लोक घरी इंटरनेटवर काही ना काही स्ट्रीम करत आहेत किंवा घरून काम करत आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांवरचा ताण वाढतोय. \n\nएकट्या युकेमध्ये इंटरनेटच्या वापरात 20 टक्के वाढ झाल्याचं ओपनरीच या डिजिटल नेटवर्क कंपनीचं म्हणणं आहे. तर इकॉनॉमिक टाइम्सच्या एका बातमीनुसार भारतात ही वाढ सुमारे 10 टक्क्यांनीच झाली आहे. \n\nत्यामुळे इंटरनेट स्पीड नेहमीपेक्षा कमीच आहे, असा सर्वांना संशय येणं साहजिकच आहे. आणि बहुदा ते खरंही आहे. कारण तशा तक्रारी येत आहेत.\n\nकोरोना विषाणूच्या संकटाचा स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: 'लॉकडाऊन 3 मे रोजी संपला नाही तर आम्ही घरी कसं जायचं?'\\nसारांश: लॉकडाऊन घोषित झाल्यावर आपण कायमचेच इथं अडकून पडलो तर आपलं काय होईल? या भीतीने 16 कामगार पुण्यातून पायी चालत निघाले. हे सर्व कामगार मूळचे मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रकाश यादव\n\nआठ दिवस 400 किमीहून अधिक प्रवास केल्यावर ते परभणीला पोहोचले. तिथे प्रशासनाने त्यांना थांबवून घेतलं. त्यांच्यापैकीच एक प्रकाश यादव यांनी आपला अनुभव बीबीसीला सांगितला आहे...\n\nआम्ही मजूर लोक. काम करून पोट भरणं आम्हाला माहिती आहे. जितकं पोटाला लागेल तितकं आम्ही कमवतो. पण पुण्यात आम्ही अडकून पडलो आणि आमचे खायचे-प्यायचे हाल होऊ लागले. \n\nपुण्यातील वाघोली येथे एका कंस्ट्रक्शन साईटवर आम्ही काम करत होतो. आमच्या जिल्ह्यातले अनेक कामगार येथे येऊन काम करतात. एकमेकांच्या ओळखीने आम्हाला काम मिळतं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: कोव्हिड-19 मधून पूर्णपणे बऱ्या झालेल्या लोकांची गोष्ट\\nसारांश: कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19ने सध्या जगभर थैमान घातलंय, 11 मार्चला मृतांचा आकडा 4,200पेक्षा जास्त झाला होता. काल संध्याकाळी कर्नाटकात कलबुर्गी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nपण याचा अर्थ कोरोना व्हायरसची लागण झाली म्हणजे आता मृत्यू अटळ आहे, असं अजिबात नाहीये. संशोधकांना वाटतं की दर हजारपैकी मृतांचं प्रमाण हे पाच ते 40 असू शकतं. पण सध्याच्या उपलब्ध आकडेवारीनुसार हे प्रमाण हजारात नऊ, म्हणजेच साधारण 1 टक्के नक्कीच आहे. म्हणजेच हजारातले 991 लोक बरे होऊन घरी परतत आहेत.\n\nअशाच जगभरातल्या काही लोकांशी बीबीसीने संपर्क साधला आणि कोरोनाच्या जबड्यातून बाहेर ते कसे बाहेर पडले याची गोष्ट जाणून घेतली. \n\n11 जणांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार करणारा बरा झाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: खासगी डॉक्टरांना किमान 15 दिवसांसाठी कोव्हिड-19 वॉर्डात सेवा अनिवार्य\\nसारांश: मुंबईत कोव्हिड-19 ची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोनाबाधितांची संख्या 10 हजाराजवळ पोहोचली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचारासाठी मोठ्या संख्येने डॉक्टरांची गरज भासणार आहे. \n\nराज्य सरकारने मुंबईतील खासगी डॉक्टरांनी 15 दिवस सरकारी आणि महापालिका रुग्णालयाला कोव्हिड-19 रुग्णांची सेवा करावी असा आदेश जारी केला आहे. 55 वर्षाखालील डॉक्टरांना यात सेवा बंधनकारक करण्यात आली आहे. \n\nराज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संचलनालयाचे अतिरिक्त संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी हे आदेश जारी केले आहेत. \n\nकाय आहे सरकारचा आदेश? \n\n15 दिवस कोव्हिड-19 रुग्णालयात सेवा बंधनकारक डॉक्टरांनी त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: घरी आणि ऑफिसमध्ये असताना कोरोनाला दूर ठेवण्यासाठी 5 महत्त्वाचे उपाय\\nसारांश: शुद्ध खेळती हवा कोरोनाला दूर ठेऊ शकते का? जाणून घेऊया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हवा खेळती राहील अशी प्रशस्त रचना ही घरी राहून कोरोनाला दूर ठेवण्यात महत्त्वाची आहे. थंडी काही दिवसातच सुरू होईल. थंडी आणि कोरोना यामुळे अनेकजण घरी राहणंच पसंत करतील. \n\nकोरोना व्हायरसला दूर ठेवण्यासाठी सातत्याने हात धुणं, सॅनिटायझर लावणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे आपल्याला अनेक महिने सांगण्यात आलं आहे. आपण ते पाळतही आहोत.\n\nपरंतु शास्त्रज्ञ, अभियंत्यांच्या मते आपण कोणत्या हवेत वावरतोय, आपल्या श्वासागणिक शरीरात काय जातं आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा मुलं शाळेत जाऊ लागतील आणि अधिकाधिक माणसं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: डोनाल्ड ट्रंप अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलू शकतात का?\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे संपूर्ण जगासोबतच अमेरिकन अर्थव्यवस्थाही ठप्प झालेली आहे. पण इतर सगळ्या गोष्टींसोबत यावर्षी अमेरिकेत होऊ घातलेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेवरही याचा परिणाम झालेला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्य निवडणुकीच्या पूर्वी होणाऱ्या 'प्रायमरीज' पुढे ढकलाव्या लागल्या आहेत वा योग्यपणे होऊ शकलेल्या नाहीत. प्रत्यक्ष जाऊन मतदान करता येण्याजोगी मतदान केंद्र बंद करण्यात आलेली आहेत. या निवडणूक प्रक्रियेवरुन राजकारण्यांमध्ये विधीमंडळात आणि कोर्टामध्येही वाद झाले आहेत. \n\nनवीन राष्ट्राध्यक्षाच्या निवडीसाठी अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणुका होणार आहेत. पण ठरलेल्या दिवशी ही निवडणूक होईल का?\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप निवडणूक पुढे ढकलू शकतात का?\n\nआतापर्यंत एकूण 15 राज्यांनी त्यांच्या प्राथमिक निवडणुका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: फ्रान्समध्ये दुसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा\\nसारांश: फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी देशात दुसऱ्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यापर्यंत हा लॉकडाऊन लागू असणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मॅक्रॉन यांनी देशाला संबोधित करताना शुक्रवारपासून (30 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या लॉकडाऊनच्या मार्गदर्शक तत्त्वांविषयी माहिती दिली. \n\nयाअंतर्गत नागरिकांना अतिआवश्यक कामं आणि वैद्यकीय कारणांसाठीच घराबाहेर पडता येणार आहे. रेस्टॉरंट्स, बार बंद राहतील, तर शाळा आणि कारखाने सुरू राहतील.\n\nकोरोनामुळे फ्रान्समधील मृतांचा आकडा एप्रिलनंतर आता सर्वोच्च पातळीवर आहे. मंगळवारी (27 ऑक्टोबर) देशात कोरोनाचे 33,000 नवीन रुग्ण आढळले. \n\nमॅक्रॉन यांनी म्हटलं की, \"देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका पसरला आहे. ही लाट पहिल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: महाराष्ट्रात 'रेमडेसिवीर' चा तुटवडा का जाणवतो आहे?\\nसारांश: महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं. कोरोना रुग्णांची संख्या ही शेकडोंवरून हजारांवर आणि आता लाखांमध्ये पोहचली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग\n\nपुन्हा रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. या कमतरतेबरोबरचं 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवतोय. \n\nराज्य सरकारच्या अंदाजानुसार सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांमुळे साधारण रोज 50 हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरू आहे. रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर एप्रिलअखेर दिवसाला दीड लाख इंजेक्शन्सची आवश्यकता भासू शकते. \n\nत्या अनुषंगाने या इंजेक्शनचं उत्पादन कमी पडत असल्याचं चित्र आहे. हे इंजेक्शन का दिलं जा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: मास्क कसं वापरायचं? त्याची विल्हेवाट कशी लावायची?\\nसारांश: भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढतच चाललीय. महाराष्ट्रातही आता मुंबई, पुणे, नागपूरसह यवतमाळ, नगरमध्ये कोरोनाचे नवीन रुग्ण आढळत असल्यामुळे राज्यात नागरिकांमध्ये सतर्कता वाढतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकार तर आपल्या वतीने खबरदारीचे उपाय करतच आहे, म्हणजे हात स्वच्छ धुवावेत, मास्क कोणते आणि कसे वापरावे, याबाबत जनजागृतीही केली जातेय. \n\nपण नागरिकांमध्येही अभूतपूर्व अशी सतर्कता पाहायला मिळतेय. त्यामुळे बाजारांमध्ये साबणी, सॅनिटायझरचा खप वाढलाय, सोबतच चेहऱ्यावर मास्क लावणाऱ्यांची संख्या वाढत चाललीय. \n\nअधिकतर मुंबई, पुणेसारख्या शहरात, जिथे कामानिमित्त लाखोच्या संख्येने नागरिक घराबाहेर पडतात, प्रवास करतात तिथे मास्क वापरले जात आहेत. मात्र कोरोना व्हायरसपासून बचावासाठी आता सामान्य नागरिकही घराबाहेर म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: मुस्लीम कुटुंबाने घरचे लाईट बंद केले नाही म्हणून लोकांनी केली मारहाण\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावानंतर देशातल्या मुस्लीम समाजाला भेदभावाचा सामना करावा लागतोय. अनेक मुस्लिमांमध्ये भीतीचं वातावरण दिसून येतंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिलशाद\n\nनिझामुद्दीनमध्ये आयोजित मरकज कार्यक्रमामुळं तबलीगी जमातच्या लोकांकडे संशयाच्या नजरेनं पाहिलं जातंय. \n\nहिमाचल प्रदेशमधल्या ऊना जिल्ह्यातील बनगढ गावात धक्कादायक घटना घडलीय. या गावातल्या 37 वर्षीय मोहम्मद दिलशाद यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.\n\nकाही दिवसांपासून मोहम्मद दिलशाद यांना गावातल्या इतर लोकांचे टोमणे आणि भेदभावाला सामोरं जावं लागत होतं. \n\nहिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक एस आर मरडी यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. त्यांनी हे स्षष्ट केलं की, \"दिलशाद यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: लग्नाला वऱ्हाड जमलं पण वधूवर गायब\\nसारांश: लग्न हा वधूवरांसाठी कारकीर्दीतील संस्मरणीय क्षण. मात्र पाहुण्यांना आपल्यामुळे कोरोना व्हायरसची लागण होऊ नये यासाठी वधुवरांनी सोहळ्याला व्हर्च्युअल उपस्थित राहण्याचं ठरवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जोसेफ यू आणि कांग टिंग\n\nजगभरातली कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं वाढत असल्याचा परिणाम एका लग्नावर झाला. आणि इथे चक्क एक रिसेप्शन वधू-वराशिवाय पार पडलं.\n\nसिंगापूरमधलं जोसेफ यू आणि त्याची पत्नी कांग टिंग हे जोडपं लग्नाच्या काहीच दिवस आधी चीनहून परतलं होतं. \n\nत्यांच्या लग्नाच्या स्वागत समारंभाला उपस्थित राहण्याबद्दल पाहुण्यांनी काळजी व्यक्त केल्यावर या जोडप्याने त्यातून वेगळा मार्ग काढला. त्यांनी स्वतःच्या लग्नाच्या रिसेप्शनला व्हीडिओ कॉन्फरन्सने हजेरी लावली. \n\nबीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: विषाणूंवरचे हे 3 सिनेमे आता आलेत चर्चेत\\nसारांश: कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातली शहरंच नाही तर देशच्या देश एकामागोमाग एक लॉकडाऊन होत आहेत. याचदरम्यान काही चित्रपट लोकप्रिय झाले आहेत, घरी बसल्या बसल्या, लोक ते पाहात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता तुम्ही म्हणाल, की इथे जगण्या-मरण्याची खात्री नाही, आणि आपण चित्रपटांविषयी का बोलतो आहोत? तर या अशा फिल्म्स आहेत, ज्या विषाणू आणि माणसामधल्या लढाईची कहाणी सांगतात. \n\nखरंतर या विषयावर बरेचसे चित्रपट आले आहेत. विशेषतः हॉलिवूडमध्ये. पण त्यातल्या तीन चित्रपटांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हो यातली एक फिल्म भारतीय आहे. मी तीन चित्रपट निवडले आहेत, कारण या फिल्म्समध्ये वास्तववादी चित्रण आहे आणि जगात सध्या जे सुरू आहे, ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील.. \n\n1.कॉन्टॅजियन \n\n2011 सालचा हा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदाराने या काळात पैसा लावावा का?\\nसारांश: जगभरातले शेअरबाजार गेले काही दिवस घसरलेले आहेत. मुंबई शेअरबाजारात शुक्रवारी सकाळी ट्रेडिंगला सुरुवात झाल्यानंतर निफ्टीमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त घसरण झाली. आज शेअर बाजाराचे व्यवहार 45 मिनिटांसाठी ठप्प करण्यात आले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दुसरीकडे सेंसेक्समध्येही ट्रेडिंगच्या सुरुवातीला 3000पेक्षा जास्त पॉइंट्सची घसरणी झाली होती. \n\nनेमकं काय घडतंय?\n\nकोरोना व्हायरसचा उद्रेक जगभरातल्या 116 देशांपर्यंत पोहोचलेला आहे. आणि याचा थेट परिणाम आता जागतिक अर्थव्यवस्थेवर होतोय. \n\nचीनमध्ये या उद्रेकाला सुरुवात झाल्यानंतर तिथे वुहान शहर, हुबेई प्रांतासह इतर काही प्रांतात प्रवासावर आणि कामकाजावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली. परिणामी चीनमधून होणारी निर्यात घटली. \n\nजगभरातल्या ज्या कंपन्या आपल्या कच्च्या वा तयार मालाच्या पुरवठ्यासाठी चीनवर अवलंबून ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरस: ‘मार्केट उघडलं नाही तर लॉकडाऊनच्या काळात कांदा टिकवायचा तरी कसा?’\\nसारांश: हिरामण शेळके नाशिक जिल्ह्यातील चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्यातील काळखोडे गावचे शेतकरी. चांदवड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आपला ट्रॅक्टरभर कांदा विकायला घेऊन आले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आतापर्यंत त्यांनी थोडाफार कांदा विकला तोही 12 रुपये किलो दरानं. पण त्यानंतर सरकारनं लॉकडाऊन जाहीरे केलं, याचा परिणाम असा झाला की, आज त्यांच्याकडे 3 ट्रॅक्टर ट्रॉली भरेल एवढा कांदा शिल्लक आहे. त्यामुळे त्यांनी धीर सोडला आहे. \n\n\"15 मार्चनंतर कांदा निर्यात चालू होणार होती. म्हणून कांदा बाहेर काढला. पण आता एकीकडे कोरोना व्हायरसमुळे कांदा मार्केटला न्यायला गाड्या नाहीत आणि दुसरीकडे संचारबंदीमुळे कांद्याला मागणी नसल्याचं व्यापारी सांगत आहे,\" हे सांगताना हिरामण यांचे डोळे पाणावले होते. \n\nसर्वसामान्य ल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसः कोव्हीड- 19 बद्दल भारतीयांना 'या' 9 गोष्टी माहिती असायलाच हव्यात\\nसारांश: कोरोना व्हायरसची लागण झालेल्या भारतातील रुग्णांची संख्या आता 5 वर गेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनमधून सर्वत्र पसरलेला हा रोग सर्व जगासाठी चिंतेचा विषय झाला आहे. \n\nकोव्हीड-19 या आजाराची आता सर्वत्र चर्चा होत आहे. सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुपवरही माहिती शेअर केली जात आहे. कोरोनाबाबत काही भ्रामक माहिती पसरवली जात आहे. त्यामुळे काही महत्त्वाची माहिती भारतीयांना असली पाहिजे.\n\n1) भारतात कोरोना व्हायरसची स्थिती काय आहे?\n\nभारतात आतापर्यंत कोरोना व्हायरसची लागण झालेल्या 5 पॉझिटिव्ह व्यक्ती सापडल्या आहेत. सोमवार 2 मार्च रोजी दोन रुग्ण आढळून आले. त्यापूर्वी केरळमधल्या 3 लोकांना लागण झाल्याचे स्प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसः जयपूरमध्ये सापडला आणखी एक रुग्ण\\nसारांश: राजधानी दिल्लीत कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या रोगाचा पहिला रुग्ण सोमवारी आढळून आला आहे. त्यानंतर आज दिल्लीजवळील नोएडामधील दोन खासगी शाळा काही दिवसांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. तर जयपूरमध्येही कोरोना व्हायरसची लागण झालेला एक रुग्ण सापडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याआधीच कोव्हिड-19 झालेल्या एका इटालियन नागरिकाच्या पत्नीस कोव्हिड-19 झाल्याचं दिसून आलं. पीआयबीने याची माहिती ट्वीटरवर दिली आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमंगळवारी नोएडातील दोन शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पालकांना इ-मेल आणि व्हॉट्सअॅप संदेश पाठवून खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद ठेवत असल्याचे कळवण्यात आले. \n\nज्या व्यक्तीला काल कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले त्याची मुले या नोएडाच्या शाळेत शिकतात. परदेशातून आल्यावर त्या व्यक्तीच्या घरी पार्टी झाली होती. त्या पार्टीमध्ये पाच कुटुंबं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसः स्थलांतरित मजूर आक्रमक का झालेत?\\nसारांश: अत्यंत वेगाने पसरणाऱ्या कोरोनानं जगाला पछाडलेलं असताना आणि जगातले कोट्यवधी लोक घरांमध्ये बसून राहिले असताना, मुंबईच्या वांद्रे स्टेशनबाहेर हजारोंची गर्दी जमली आणि सगळ्यांना धक्काच बसला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईसारख्या हॉटस्पॉटमध्ये एवढे लोक एकत्र रस्त्यांवर का आले? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. बाहेर पडलं तर जीव धोक्यात पडू शकतो, हे ठाऊक असूनही ते का बाहेर आले? दिल्ली, सुरत, चेन्नई, हैद्राबाद, मुंबई अशा ठिकाणी हे मजूर वारंवार बाहेर का पडत आहेत? या प्रश्नांची उत्तरं बीबीसी मराठीनं शोधण्याचा प्रयत्न केलाय.\n\nजगात कोव्हिडची साथ पसरल्यानंतर प्रत्येक देशात मुख्यतः दोन समस्या आहेत. एक म्हणजे आरोग्याची आणि दुसरी म्हणजे अर्थव्यवस्थेची. भारतात या दोन समस्या तर आहेतच. पण तिसरी मोठी समस्या डोकं वर काढतेय."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसचा शोध लावणारी पहिली महिला शास्त्रज्ञ कोण होती?\\nसारांश: सध्या जगभरात 'कोरोना' याच नावाची चर्चा सुरू आहे. त्यावर संशोधनही सुरू आहे. पण मुळात कोरोना जातीचा विषाणू सर्वात पहिल्यांदा कोणी शोधून काढला?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जून अल्मेडा\n\nस्कॉटलंडमधल्या एका बस ड्रायव्हरच्या मुलीने मानवी शरीरात पहिल्यांदा कोरोनाचं अस्तित्त्व शोधून काढलं. त्यांनी 16 व्या वर्षीच शिक्षणाला रामराम ठोकला होता. त्यांचं नाव होतं जून अल्मेडा. व्हायरस इमेजिंग क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या लोकांच्या यादीत आपल्या नावाची नोंद व्हावी, अशी त्यांची इच्छा होती. \n\nकोव्हिड-19 या साथीच्या आजाराच्या काळात पुन्हा एकदा जून यांच्या नावाची चर्चा होत आहे आणि त्यांचं संशोधन चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. \n\nकोव्हिड-19 हा नवीन विषाणू आहे. मात्र, हा विषाणू त्याच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा वेग भारतात मंदावला आहे का?\\nसारांश: तब्बल 65 लाख कोरोनाग्रस्त आणि 1 लाख मृत्यूंनंतर भारतात कोरोना विषाणूची साथ पसरण्याचा वेग मंदावतोय का? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात या महिन्यात दररोज सरासरी 64 हजार कोरोनाग्रस्त आढळत आहेत. गेल्या महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत ही संख्या कमी आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या दोन आठवड्यात सरासरी 86 हजार कोरोनाग्रस्त आढळले होते.सप्टेंबर महिन्यातच पूर्वी दररोज सरासरी 93 हजार केसेस आढळत होत्या. राज्यांमध्ये कोरोनाची लागण होऊन मृत्यू होण्याचं प्रमाणही कमी झालं आहे. यापूर्वीच्या महिन्यांच्या तुलनेत टेस्टिंगची संख्या वाढूनही कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट झाल्याचं दिसतंय. मग देशात कोरोनाच्या फैलावाचा वेग मंदावला असं म्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे जातीभेदाच्या भिंती कोसळू लागल्या आहेत?\\nसारांश: भारतात कोरोना विषाणूने जातीला थोडं मागे सारत 'संसर्गाच्या काळजीने ग्रासलेल्या देहा'ला केंद्रस्थानी आणलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रयागराज इथल्या गोविंद वल्लभ पंत सामाजिक विज्ञान संस्थेच्या आमच्या टीमने 'आपत्ती काळातील जातीभेद' या विषयाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. \n\nकोरोना विषाणूच्या जागतिक संकटकाळात प्रवासी मजूर लॉकडाऊनमुळे नोकरी गमावल्यानंतर दिल्ली, मुंबई, सूरतसारख्या मोठ्या शहरातून पायी, ट्रकमधून आणि शेवटी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या बस आणि रेल्वेगाड्यातून आपापल्या गावी परतले. \n\nगावी परतल्यानंतर या सर्वांनी 14 दिवस सामूहिक क्वारंटाईमध्ये घालवले. तर काही जण होम क्वारंटाईमध्ये होते. आम्ही यातल्या अनेकांच्या मुलाखती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना व्हायरसबद्दल व्हॉट्सअप ग्रुपवरून अफवा पसरवणं अॅडमिनला पडणार महागात\\nसारांश: कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसत आहे. कोव्हिड-19 चा प्रसार टाळण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. आरोग्य यंत्रणा त्यांच्या पद्धतीने कामाला लागली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोलीस प्रशासनही लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. लोकांनी बाहेर न येण्याचं आवाहन वारंवार प्रशासनाकडून केलं जात आहे. कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई सुरू असताना व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अफवांना पेव फुटलं आहे. \n\nकोरोना व्हायरसच्या आडून एखादी चुकीची माहिती पसरवणारे, चुकीचा व्हीडिओ चुकीच्या माहितीसह शेअर करणे किंवा एखाद्या विशिष्ट धर्माला कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी जबाबदार ठरवणारे अनेक मॅसेज सोशल मीडियावर शेअर करण्यात य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना शिक्षण : पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा दीड तासापेक्षा जास्त वेळ नको- केंद्र सरकार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी विविध वर्तमानपत्रं तसंच वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑनलाईन शाळा\n\n1. पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा दीड तासापेक्षा जास्त वेळ नको- केंद्र सरकार\n\nतज्ज्ञांच्या शिफारसीनंतर मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाईन शिक्षणाबाबत नवे नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार बालवाडीच्या मुलांनाची ऑनलाईन शाळा आता फक्त अर्धा तास घेता येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. \n\nशिवाय पहिली ते आठवीची ऑनलाईन शाळा फक्त दीड तास तर नववी ते बारावीचे ऑनलाईन वर्ग तीन 3 तासांमध्ये घ्यावे लागणार आहेत. \n\nमहत्त्वाचं म्हणजे गृहपाठ देऊन इतर उपक्रम राबविण्याची शिफारसही मनुष्यबळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना संकट : विषाणूच्या संसर्गापेक्षाही फेक न्यूजचा प्रादूर्भाव अधिक जीवघेणा? - बीबीसी रिअॅलिटी चेक\\nसारांश: कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असतानाच भारतात फेक न्यूज हीसुद्धा एक मोठी समस्या ठरत असल्याचं दिसून आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात अनेकदा असं घडताना दिसलं आहे की, लोक बातम्यांच्या विश्वासार्ह स्रोतांऐवजी कुठलीही शहानिशी न करता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकलेल्या माहितीवर अधिक विश्वास ठेवतात. \n\nया चुकीच्या माहितीचा भारतातला अल्पसंख्याक समाज आणि मांसविक्रीसारख्या काही व्यवसायांवर त्याचा गंभीर परिणाम होतोय. रिअॅलिटी चेक टीमने अशा खोट्या बातम्या आणि त्याचा परिणाम ज्यांच्यावर झाला अशा लोकांचा अभ्यास केला. \n\nधार्मिक तेढ वाढीस \n\nभारतात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ज्या खोट्या किंवा चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात त्यात धर्म हादे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना संकटामुळे गरीब अधिक गरीब कसे होणार?\\nसारांश: कोरोना संकटाचा खूप मोठा परिणाम जगातल्या गरीब देशांवर होणार आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रगती जवळपास दशकभर मागे जाईल आणि 7 कोटी लोकांवर अती दारिद्र्य लादलं जाईल असं वर्ल्ड बँक आणि ऑक्सफॅमसारख्या संस्थांनी म्हटलंय.\n\nयामुळे गरीब लोक अधिक गरीब होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. \n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना संकटासाठी पॅकेजची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी - सामना अग्रलेख #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सामनाने विरोधकांवर टीका केली आहे\n\n1. 'पॅकेचची रिकामी खोकी आणि विरोधकांची रिकामी डोकी'\n\n\"गुजरातमधील कोरोना परिस्थितीची तुलना बुडणाऱ्या टायटॅनिक जहाजाशी करावी लागेल. सरकारी रुग्णालयाची अवस्था भीषण आहे, कोणत्याही सोयीसुविधा नाहीत, मनुष्यबळ नाही, असं न्यायालय म्हणत आहे. महाराष्ट्रातील सरकारने जी रुग्णालयं दोन महिन्यात उभी केली आहेत, त्या रुग्णालयात विरोधी पक्षांनी पायधूळ झाडावी व एकदा तीर्थक्षेत्री गुजरातचा दौरा करून यावं, म्हणजे आपल्या तयारीची पूर्वकल्पना त्यांना येऊ शकेल. पॅकेजची रिकामी खोकी आणि व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना संबंधी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यास तुरुंगात जावं लागणार?-फॅक्ट चेक\\nसारांश: भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली आहे. कोरोनामुळे देशात आतापर्यंत 56 जणांचा बळी गेला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना\n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊनचा निर्णयही घेण्यात आला आहे. या सगळ्या परिस्थितीत व्हॉट्स अॅपवर एक मेसेज फिरत आहे. \n\n“देशात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात येणार आहे. हा कायदा संपूर्ण देशात लागू करण्यात येईल. या कायद्यातील तरतुदींनुसार सरकारी विभागांव्यतिरिक्त कोणत्याही सामान्य नागरिकांनी कोरोनाशी संबंधित पोस्ट सोशल मीडियावर लिहू शकणार नाही किंवा शेअर करू शकणार नाही. असं करणाऱ्यांसाठी शिक्षेची तरतूद आहे. 1 एप्रिलपासून कोरोनाशी संबधित कोणताही मेसेज किंवा जोक फॉरवर्ड करु नये, ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना सिरो सर्व्हे : शरीरात अँटीबॉडी सापडल्यानंतर कोरोनाचा संसर्ग होत नाही का?\\nसारांश: भारतात कोरोना व्हायरस बाधितांची संख्या 29 लाखांवर पोहोचली आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगभरात तिसऱ्या क्रमांकावर आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देशात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पण त्याचबरोबर भारतात उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाणही जास्त आहे.\n\nराजधानी दिल्लीत करण्यात आलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. \n\nदिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी हा अहवाल गुरुवारी (20 ऑगस्ट) जाहीर केला. \n\nया अहवालानुसार, दिल्लीतील 29 टक्के नागरिकांच्या शरीरात कोरोना व्हायसच्या अँटीबॉडी सापडल्या आहेत. म्हणजेच या लोकांचा कोरोना व्हायरसची लागण होऊन गेली. त्यांच्या शरीरात याविरुद्ध लढणाऱ्या अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: दिल्लीतल्या 40 लाख लोकांना कोरोना झाल्याची शक्यता\\nसारांश: दिल्लीमध्ये कोरोनासंबंधी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. सरकारनं केलेल्या सर्वेक्षणानुसार रक्ताचे नमुने घेतलेल्या 21 हजार 367 जणांपैकी 23.48 टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचं दिसून आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सर्व लोकांमध्ये कोव्हिड-19 च्या अँटीबॉडीज तयार झालेल्या आहेत.\n\nदिल्लीमध्ये या अहवालात निदान झालेल्या रुग्ण संख्येपेक्षाही जास्त प्रमाणात रुग्ण संख्या असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. \n\nदिल्लीत आतापर्यंत 1 लाख 23 हजार 747 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. हा आकडा दिल्लीच्या 1 कोटी 98 लाख लोकसंख्येच्या तुलनेत 1 टक्क्यापेक्षा कमी आहे. \n\nटक्केवारीनुसार पाहायला गेलं तर 23.48 टक्क्यांनुसार दिल्लीतल्या कोरोनाबाधितांची संख्या 40 लाख 65 हजारांपर्यंत असायला हवी. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये लक्षण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: लस येईपर्यंत जगभरात ’20 लाख’ लोकांचा मृत्यू होण्याची 'दाट शक्यता' - WHO चा इशारा\\nसारांश: कोरोना विषाणूबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) गंभीर इशारा दिला आहे. \"कोव्हिड-19 वर प्रभावी लस येईपर्यंत जगभरात जवळपास 20 लाख लोकांचा या आजाराने मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. एकत्रित जागतिक प्रयत्न झाले नाही तर ही संख्या आणखी वाढू शकते,\" असं जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"WHO च्या जिनिव्हामधल्या मुख्यालयातील आपत्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. माईक रायन यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना डॉ. रायन यांनी हा इशारा दिला.\n\nगेल्या वर्षाच्या शेवटी चीनमधून कोरोनाच्या साथीला सुरुवात झाली. त्यानंतर आजवर जगभरात 10 लाखांहूनही अधिक लोकांचा कोरोना विषाणूची लागण होऊन मृत्यू झाला आहे. \n\nजगाच्या कानाकोपऱ्यात ही साथ पसरली आहे. 3 कोटी 20 लाखांहूनही जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. \n\nडॉ. माईक रायन\n\nउत्तर गोलार्धात जसजसे थंडीचे दिवस येत आहेत, तसतसे इथल्या अनेक देशांमध्ये कोरोना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: लॉकडाऊन काळात बिबट्या खरंच मानवीवस्तीत शिरला होता का? - फॅक्ट चेक\\nसारांश: कोरोना काळात सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या पण त्या खऱ्या होत्या का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\nकोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी देशभरात सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. डॉक्टरांसह आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी प्रयत्नांची शर्थ करत आहेत. मात्र त्याचवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून खोटी माहिती पसरवली जात आहे. \n\nलॉकडाऊन काळात बिबट्या खरंच वस्तीत शिरला होता का? \n\nपंजाबमध्ये नागरी वस्तीत बिबट्या शिरल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. जालंधर जिल्ह्यातल्या एका शहरातल्या वस्तीचा हा व्हीडिओ आहे. यामध्ये बिबट्या बिल्डिंगच्या गच्चीवरून, कुंपणावरून उड्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोना: सरकारी आकडे नाही, सतत जळणाऱ्या चिता दाखवत आहेत कोरोनाचा कहर\\nसारांश: एकाचवेळी इतक्या चिता जळताना मी पहिल्यांदाच पाहिल्या. एकाच दिवसात दिल्लीतल्या तीन स्मशानांमध्ये हेच चित्र होतं. ज्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत होते ते सगळे कोरोनामुळे गेले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीतली स्थिती\n\nशनिवारी मी दिल्लीत हॉस्पिटलचा दौरा केला. ऑक्सिजन, बेड, औषधं यांच्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची वणवण सुरू होती. शेवटचा श्वास घेतलेल्या रुग्णांचे नातेवाईक ओक्साबोक्सी रडत होते. \n\nसोमवारी मी ज्येष्ठ, तरुण, लहान यांना एकमेकांना कवटाळून रडताना पाहिलं. चिता जाळण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना पाहिलं. स्मशानं अपुरं पडू लागल्याने मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार सुरू झालेत, तेही पाहिलं. \n\nदिल्ली गेल्या काही दिवसात दररोज साडेतीनशे ते चारशे कोरोना मृत्यू होत आहेत. तीन स्मशानांमध्ये मिळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाः नवी लाट थांबवण्यासाठी न्यूयॉर्ककडे 'शेवटची संधी'\\nसारांश: न्यूयॉर्कमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार नियंत्रणात आणण्यासाठी नवीन निर्बंध लादले आहेत. महापौर बिल ब्लासिओ यांनी कोरोना व्हायरसची नवी लाट थांबवण्यासाठी 'शेवटची संधी' असल्याचं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नव्या नियमांप्रमाणे बार, रेस्टॉरन्ट आणि जीम रात्री 10 पर्यंत बंद व्हायला हवेत आणि एकावेळी फक्त 10 किंवा कमी लोक एकत्र एका ग्रुपमध्ये येऊ शकतात. \n\nअमेरिककेत कोव्हिड-19 च्या केसेस वाढत चालल्या आहेत. मंगळवारी, 10 नोव्हेंबरला 61,964 पेशंट हॉस्पिटलमध्ये अॅडमिट झाले. या देशात सरासरी 900 लोक या रोगाने मृत्युमुखी पडत आहेत. \n\nअमेरिकेत आतापर्यंत 1 कोटीहून अधिक कोरोना व्हायरसच्या केसेस नोंदवल्या गेल्या आहेत आणि जवळपास 2 लाख 40 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. \n\nअमेरिकेत गेल्या काही दिवसात दररोज 1 लाख केसेस सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाः रामदेवबाबांच्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी, पण डॉक्टर काय म्हणतात?\\nसारांश: रामदेव बाबा यांच्या पतंजली या आयुर्वेदिक उत्पादक कंपनीने बनवलेल्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनिल हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीने केला होता. पण त्याला WHO, IMA सारख्या संस्थांची परवानगी नसल्याचं सांगत या औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली.\n\nयाबाबतत महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करून माहिती दिली. \n\nआपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले, \"IMA ने कोरोनिलच्या कथित वैद्यकीय चाचण्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुद्धा पतंजलीच्या कोव्हिड उपचाराच्या परिणामकारकतेला प्रमाणित केल्याबाबतचा दावाही फेटाळून लावला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाची पुन्हा लागण झालेल्या जगातल्या पहिल्या माणसानं शास्त्रज्ञांना टाकलं कोड्यात\\nसारांश: कोरोना विषाणूनं गेल्या सहा-सात महिन्यात अवघ्या जगात थैमान घातलंय. जगभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दोन कोटी तीस लाखांपेक्षा अधिक झालीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यादरम्यान कोरोनाची लक्षणं, खबरदारी इत्यादी गोष्टींवर बरीच माहितीही समोर आलीय. मात्र, हाँगकाँगमधील नव्या रुग्णानं पुन्हा एकदा सगळ्यांना काळजीत टाकलंय.\n\nहाँगकाँगमधील तिशीतल्या व्यक्तीला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याचं तेथील शास्त्रज्ञांना आढळलं आहे. पहिल्यांदा लागण झाली, त्यातून बरा होऊन बाहेर पडल्याला साडेचार महने उलटले होते, तोच त्याला दुसऱ्यांदा लागण झालीय.\n\nजनुकीय अनुक्रमणानुसार दोन्ही विषाणूंचे प्रकार स्पष्टपणे वेगळे दिसत असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. या रुग्णामुळे जगात दुसऱ्यांदा कोर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाच्या काळात ही 13 वर्षांची मुलगी अशी बनली शिक्षिका\\nसारांश: केरळच्या पालक्काड जिल्ह्यातील अट्टप्पडी गावातली एक मुलगी आणि तिचा अभ्यासाचा वर्ग कौतुकाचा विषय ठरलाय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोना संकट काळात लॉकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने मुलांना शिक्षण मिळण्यात अडचणी येऊ लागल्या. डीजिटल शिक्षण सर्व आर्थिक स्तरातील विद्यार्थ्यांना परवडणारं नसल्याने अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागतंय.\n\n2020 मध्ये जगभरातील जवळपास 24 कोटी विद्यार्थ्यांची शाळागळती होईल अशी भीती व्यक्त केली जातेय. या पार्श्वभूमीवर केरळमधल्या एका आदिवासी गावातली लहान मुलगी आशेचा किरण दाखवतेय.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही- डॉ. हर्षवर्धन\\nसारांश: कोरोनाच्या नव्या प्रजातीमुळे घाबरुन जाण्याची गरज नाही असं मत डॉ. हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं आहे. सरकार सावध असल्याचंही त्यांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युकेमध्ये कोरोना व्हायरसची नवी स्ट्रेन (प्रजाती) सापडल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या बातम्यांची दखल घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) युके सरकारसोबत याविषयी सखोल चर्चा केली.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nकोरोनाच्या या नव्या प्रजातीच्या माहितीनंतर इंग्लंडवरुन येणारी सर्व विमाने रद्द करावीत आणि आलेल्या प्रवाशांना क्वारंटाइन करावे अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. \n\nकोरोना व्हायरसच्या मूळ प्रजातीपेक्षा नव्या प्रजातीचा प्रसार जास्त वेगाने होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाने थैमान घातलेल्या इटलीत पुन्हा पर्यटन सुरू\\nसारांश: युरोपमध्ये कोरोनाचा सगळ्यांत जास्त तडाखा इटलीला बसला होता. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यानंतर आता परत या देशाच्या सीमा खुल्या केल्या जातायत. पण परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी त्यांना कसरत करावी लागत आहे. पर्यटनाचं मॉडेलही बदलत आहे. पाहुया बीबीसीचे रोमधलील प्रतिनिधी मार्क लोवेन यांचा रिपोर्ट.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनापासून वाचण्यासाठी व्हिटॅमिन-डी उपयोगाचं नाही?\\nसारांश: व्हिटॅमिन-डीच्या सप्लिमेंट्स घेतल्याने कोव्हिड-19 आजारापासून बचाव होत असल्याचे कुठलेही पुरावे आढळले नसल्याचं तज्ज्ञांच्या एका गटाने सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटनच्या नॅशनल इन्स्टिट्युट फॉर हेल्थ अँड केअर एक्सिलंस, पब्लिक हेल्थ इंग्लंड आणि साइंटिफिक अॅडव्हायझरी कमिटी ऑन न्युट्रिशनच्या डॉक्टरांच्या समितीने हा निष्कर्ष काढला आहे. मात्र, या विषयावर अधिक संशोधनाची गरज असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. \n\nअसं असलं तरी ब्रिटनमध्ये हिवाळ्यात हाडं आणि स्नायू बळकट ठेवण्यासाठी व्हिटॅमिन-डी सप्लिमेंट घेण्याचा सल्ला देण्यात येतोय. इतकंच नाही तर गरजूंना सप्लिमेंटचं मोफत वाटपही सुरू आहे. \n\nआरोग्य अधिकाऱ्यांनी कोव्हिड-19 आजार आणि व्हिटॅमिन-डी यांच्या संबंधांवर एक धाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनाला रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात वीकेंड लॉकडाऊन\\nसारांश: कोरोना प्रतिबंधासाठी अमरावती जिल्ह्यातील सर्व बाजारपेठा व व्यवहार शनिवारी (20 फेब्रुवारी) रात्री आठपासून सोमवारी (22 फेब्रुवारी) सकाळी आठपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nत्यानुसार या कालावधीत वैद्यकीय व जीवनावश्यक सेवा वगळता अमरावती शहर व ग्रामीण भागातील सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स. चहा-नाश्ता उपाहारगृहे, हॉटेल्स, रेस्टॉरंट, बार, पानटपरी, इतर वस्तूंची दुकाने बंद राहणार आहेत. \n\nदुध व भाजीपाला दुकाने रविवारी सकाळी 6 ते सकाळी 10 दरम्यान सुरू राहतील. सर्व प्रकारच्या ट्रॅव्हल्स, खासगी बसेस, खासगी वाहतूक, पालिकेची बससेवा, रिक्षा सेवा बंद राहील. आपत्कालीन स्थितीत व रुग्णसेवेसाठी रिक्षा किंवा स्वत:चे वाहन वापरता येईल. के"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनावर उपचारासाठी Virafin औषधाला आपत्कालीन वापरासाठी भारतात परवानगी\\nसारांश: कोरोनाच्या प्रादुर्भावानं देशभरात कळस गाठलेला असताना एक आशादायी बातमी समोर आलीय. ती म्हणजे झायडस कॅडिला (Zydus Cadilla) हेल्थकेअरच्या एका औषधाला भारताच्या औषध नियामक मंडळाने मान्यता दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nDrug Controller General of India अर्थात DCGI ने झायडस कॅडिलाच्या विराफिन (Virafin) या औषधीला कोरोनाचा सौम्य संसर्ग झालेल्या रुग्णांवर उपचारासाठी वापर करण्यास मान्यता दिली आहे. या औषधीचं संपूर्ण नाव Pegylated Interferon alpha-2b किंवा PegIFN असं आहे.\n\nहे आपत्कालीन परवानगी (Emergency Approval) असून, ते मर्यादित प्रमाणात वापरता येईल, असंही DCGI ने सांगितलंय.\n\nकंपनीने DCGI ला दिलेल्या अर्जात म्हटलं होतं की, 'या औषधामुळे रुग्ण लवकर बरे होत असून, त्यांच्या उपाचारातला गुंताही यामुळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनावर लस शोधून काढण्याचं यश 'ही' महिला संशोधक मिळवणार?\\nसारांश: सारा गिल्बर्ट यांच्या नेतृत्त्वाखालची ऑक्सफर्ड विद्यापीठाची एक टीम कोरोना व्हायरसवरची एक लस तयार करण्याचं काम करतेय. कोरोनावरची लस तयार करण्याचं काम सध्या अनेक कंपन्या करत आहेत. अनेक देशांमध्ये सध्या याविषयीचे प्रयोग सुरू आहेत पण सगळ्यात जास्त चर्चा आहे ती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या लसीची.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सारा गिल्बर्ट\n\nऑक्सफर्डच्या लशीची पहिली ह्युमन ट्रायल यशस्वी झाल्याचा दावा करण्यात येतोय. जर पुढच्या गोष्टी सुरळीत पार पडल्या तर कोरोना व्हायरसवर प्रभावी असणारी लस लवकरच तयार होईल अशी शक्ता आहे. \n\nअॅस्ट्रा झेनका नावाच्या एका औषध उत्पादक कंपनीसोबत ऑक्सफर्ड विद्यापीठ ही लस तयार करण्याचं काम करतंय. \n\nकोण आहेत सारा गिल्बर्ट?\n\nकोरोना व्हायरससाठीची लस तयार करण्याच्या शर्यतीत सगळ्यात आघाडीवर असल्याचं मानण्यात येणाऱ्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या टीमचं नेतृत्त्वं सारा गिल्बर्ट करतायत. \n\nआपल्याला वैद्यकीय क्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोरोनासंदर्भात पुणे, नाशिकसह अन्य शहरांमध्ये काय आहेत नियम?\\nसारांश: महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी (21 फेब्रुवारी) दिवसभरात कोरोनाचे सात हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातल्या जनतेला संबोधित केले. जर लॉकडाऊन टाळायचा असेल तर सर्वांनी कोरोनाला गांभीर्याने घेणं आवश्यक आहे असा इशारा त्यांनी यावेळी दिला.\n\nराज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे की नाही हे 8-15 दिवसांत कळेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोना रोखण्यासाठी नियमांचं पालन करण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.\n\nअकोला आणि अमरावतीत लॉकडाऊन लागू करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर आणि अचलपूर या ठिका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोर्फबॉल - एक असा गेम जो दूर करत आहे खेळांमधली लिंगभेदाची दरी\\nसारांश: कोणत्याही शाळेत खेळाच्या तासाला जसा कल्ला असतो तसं वातावरण. लाल, हिरवी आणि पिवळी जर्सी परिधान केलेले मुलंमुली खेळत आहेत. ब्राझीलमधल्या रिओ दी जानिरो इन्स्टिट्युटो जेरेमारिओ डँटस नावाच्या शाळेतलं हे दृश्य वेगळं आहे. कारण मुलंमुली एकत्र खेळत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ऑफिसेसमध्येच नाही तर खेळांच्या मैदानातही महिलांना भेदभावाचा सामना करावा लागतो का?\n\nविसाव्या शतकाच्या पूर्वार्धात शोधलेला कोर्फबॉल हा खेळ सुरू आहे. मुलंमुली, स्त्रीपुरुष यांना एकत्र आणणारा मिश्र प्रकाराचा हा खऱ्या अर्थानं एकमेव बॉलगेम आहे. \n\nब्राझीलमधल्या शाळांमध्ये मुलामुलींना हा खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिलं जातं. \n\n\"मला हा खेळ आवडतो. कारण मुलामुलींना एकत्र खेळता येतं. वेगवेगळ्या क्षमता असणारे मुलंमुली एकत्र खेळू शकतात. आम्ही एकमेकांहून भिन्न आहोत पण हा खेळ आम्हाला संघ म्हणून काम करण्याची शिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोलकाता: डॉक्टरांचा संप, राजकारण आणि रुग्णांचे हाल\\nसारांश: पाच दिवसांपासून सुरू असलेला डॉक्टरांचा संप काल संपण्याची चिन्हं निर्माण झाली होती. मात्र डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांचं चर्चेचं आमंत्रण नाकारलं आणि ही आशा मावळली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्या ठिकाणी ज्युनिअर डॉक्टरला मारहाण झाली त्या एनआरएस रुग्णालयात ममता बॅनर्जींनी यावं अशी आंदोलकांची मागणी होती. तसंच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे. अर्थातच त्यांच्या या मागण्या पूर्ण झाल्या नसल्यामुळे संप चिघळला आहे. \n\nमुख्यमंत्र्यांनी शनिवारी संध्याकाळी पाच वाजता बोलावलेल्या बैठकीबाबत डॉक्टरांची मतं विभागलेली दिसत आहेत. तसंच नबन्ना येथे बोलावलेल्या बैठकीत सहभागी व्हायचं की नाही यावर अंतिम निर्णय आज होणार होता. \n\nचिघळतं आंदोलन, र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोलकातामध्ये जादूगार मँड्रेकचा मृत्यू: स्वतःला बांधून हुगळी नदीत गेलेल्या जादूगाराचा मृतदेहच बाहेर आला\\nसारांश: हॅरी हाऊडिनी हा जादूगार स्वतःचे हात-पाय बांधून नदीत उडी मारायचा आणि काही वेळाने स्वतःच बाहेर पडायचा. त्याची ही जादू करण्याचा प्रयत्न कोलकात्याच्या एका जादूगाराच्या अंगावर बेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोलकात्याचे जादूगार चंचल लाहिरी हे मँड्रेक म्हणूनही ओळखले जायचे. रविवारी लाहिरींना एका बोटीतून हुगळी नदीच्या पाण्यात सोडण्यात आलं होतं. \n\nसहा कुलुपं आणि साखळ्यांनी त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. दोन बोटींवर असलेल्या बघ्यांच्या समोर त्यांना नदीमध्ये सोडण्यात आलं. अनेक लोक नदी किनाऱ्यावर आणि कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजवर उभी राहून हा प्रकार पाहत होते. \n\nपाण्याखाली स्वतःला सोडवून त्यांनी किनाऱ्यावर सुरक्षित परतणं अपेक्षित होतं. पण बराच काळ वाट पाहूनही ते बाहेर पडण्याची लक्षणं न दिसल्यावर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात सतेज पाटील गटाचा विजय, 30 वर्षांनी सत्तांतर\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोल्हापुरातील गोकुळ दूधसंघात सतेज पाटील यांचा विजय, 30 वर्षांनी सत्तांतर\n\nगोकुळ दूधसंघाच्या निवडणुकीत जवळपास 30 वर्षांनी सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. या निवडणुकीत केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला. पाटील यांच्या पॅनेलने माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या पॅनेलला पराभूत केलं. \n\nगोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत 21 पैकी 17 ठिकाणी सतेज पाटील यांच्या आघाडीचे उमेदवार विजयी झाले. तर सत्ताधारी महाडिक गटाला केवळ चार जागांवर समाधान मानावं लागलंय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोल्हापूरः 'धान्य-कपडे नको आता घरं बांधायला हवी आर्थिक मदत'\\nसारांश: कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे अनेक गावांना मोठा फटका बसला. शेतजमिनी, जनावरं, घरं पुराच्या पाण्यात बुडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. या परिस्थितीत राज्यभरातून मदतीचे अनेक हात पुढे आले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकांनी केलेली मदत स्वीकारताना काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग घडले. करवीर तालुक्यातील आरे गावात योग्य नियोजनामुळे पूरग्रस्तांना सर्व प्रकारच्या मदतीचे वाटप झाले. पण आता आरे ग्रामस्थांनी आर्थिक मदतीसाठी आवाहन केले आहे.\n\nकोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील आरे हे गाव जवळपास तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा असलेल्या गावाची ओळख सधन आणि समृद्ध अशी आहे. पण पुराच्या वेढ्यात अडकलेलं हे गाव 100 टक्के पूरग्रस्त आहे. अशा वेळी इतर गावांप्रमाणे या गावातही मदतीसाठी अनेक हात सरसावले. आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोल्हापूरच्या पूरग्रस्तांना मदत की भीक? : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद\\nसारांश: सांगली-कोल्हापूरमधला पूर ओसरला असला तरी मदतकार्य अजूनही सुरूच आहे. राज्यभरातून कोल्हापूर आणि सांगलीकडे मदतीचा ओघ येत आहे. पूरग्रस्तांना मदत करण्याची भावना स्वाभाविक असली, तरी एका मदतीवरुन सध्या चांगलाच वाद रंगला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पूरग्रस्तांसाठी 'गोळा' केलेल्या मदतीवर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी कडाडून टीका केली. \n\nकाय आहे प्रकरण ?\n\nभारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार असलेल्या संभाजी राजे यांनी सोमवारी पहाटे विनोद तावडे यांचा एक व्हीडिओ ट्विट केला. यामध्ये त्यांनी लिहिलं, की स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? यापेक्षा दुर्दैव काय? हा व्हीडिओ आत्ताच पाहिला. इथे भीक स्वीकारली जाणार नाही. पूरग्रस्तांची क्रू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोल्हापूरमधील पाऊस आजवर पडलेल्या पावसाच्या 12 पट : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कोल्हापूरमधील पाऊस आजवर पडलेल्या पावसाच्या 12 पट \n\nकोल्हापूरच्या 12 तालुक्यांमध्ये झालेला पाऊस हा आजवरचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे, गेल्या 24 तासांमध्ये कोल्हापूरमध्ये 12 पट पाऊस पडला आहे, अशी बातमी एबीपी माझानं दिली आहे. \n\nयामुळे पूर्वेकडील नद्यांना पूर आला आणि ही स्थिती उद्भवली. येत्या 48 तासांमध्ये महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्यामुळे ही परिस्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.\n\nदरम्यान, \"पुराच्या तडाख्यानं पिकांचं आणि मालमत्तेचं नुकसान सोसत असलेल्या सांगली आणि कोल्हापूर भागातील स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोव्हिड 19 लसीकरण थांबवू नका, WHOचं युरोपियन देशांना आवाहन\\nसारांश: रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार वाढल्यामुळे फ्रान्स, इटली आणि जर्मनीने अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीवर बंदी घातली आहे. पण कोव्हिड 19साठीचं लसीकरण थांबवू नये, असं आवाहन WHO ने या देशांना केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युरोपातील काही देशांनी अॅस्ट्राझेनका-ऑक्सफर्ड लशीच्या वापरावर बंदी घातली आहे.\n\nमात्र रक्ताची गुठळी होण्याचे प्रकार लशीमुळेच होत आहेत याचा पुरावा उपलब्ध नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. \n\nजर्मनी, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांसोबतच युरोपातल्या अनेक लहान देशांनी खबरदारी म्हणून लसीकरण थांबवलं असून याविषयीचा तपास करण्यात येतोय. \n\nतर जागतिक आरोग्य संघटनेच्या सुरक्षा तज्ज्ञांची याचसाठी मंगळवारी बैठक होतेय. \n\nलशीसंदर्भात जगभरातून आढावा घेत आहेत पण लशीकरण सुरू राहणं महत्त्वाचं आहे असं जागति"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: कोव्हिड झालेला पत्रकार : ‘कोरोना झाल्याचं ऑफिसला सांगितल, त्यांची रिअॅक्शन फार थंड होती'\\nसारांश: मुंबईतल्या जवळपास 56 पत्रकार आणि कॅमेरामन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईतील टीव्ही जर्नलिस्ट असोसिएशन आणि मुंबई महापालिकेतर्फे गेल्या आठवड्यात फिल्डवर काम करणाऱ्या 167 पत्रकारांची कोव्हिड-19ची टेस्ट करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार, यातील 56 रिपोर्टर आणि कॅमेरामन यांना कोरोनाची लागण झाली आहे. \n\nकाही मंत्री आणि राजकारणी यांनी ट्वीट करून याबाबत चिंता सुद्धा व्यक्त केली आहे. \n\nकेंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्ली झालेल्या पत्रकार परिषदेतही या वृत्ताला दुजोरा दिलाय.\n\nयाबाबत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना आरोग्य मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल म्हणाले, \""} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: क्युबा विमान अपघात : ब्लॅक बॉक्स सापडला\\nसारांश: हवाना विमानतळाजवळ अपघात झालेल्या विमानाचा एक ब्लॅक बॉक्स सापडल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. शुक्रवारी क्युबाची राजधानी हवानाजवळ झालेल्या या विमान अपघातात 110 जण ठार झाले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अपघातग्रस्त विमानाचा हा ब्लॅक बॉक्स चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि इतर ब्लॅक बॉक्सचा शोध सुरू आहे. वैमानिकाचं संभाषण ज्या उपकरणात रेकॉर्ड होतं त्याला ब्लॅक बॉक्स म्हणतात. \n\nआता हा ब्लॅक बॉक्स सापडल्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला हे समजण्याची शक्यता वाढली आहे.\n\nया अपघातातून तीन महिला बचावल्या आहेत पण त्यापैकी एकीची स्थिती नाजूक असल्याचं म्हटलं जात आहे. ती महिला भाजली आहे आणि तिच्यावर उपचार सुरू असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. \n\nदुसरा ब्लॅक बॉक्स लवकरच सापडेल अशी आम्हाला आशा आहे असं क्युबाचे वाहतूक म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रोंच्या मुलाची नैराश्यातून 'आत्महत्या'\\nसारांश: क्युबाचे माजी राष्ट्राध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांच्या मुलाचं गुरुवारी निधन झालं. क्युबाच्या राष्ट्रीय मीडियाने दिलेल्या वृत्तांमध्ये त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फिडेल कॅस्ट्रो यांचे पुत्र फिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज-बालार्ट 68 वर्षांचे होते.\n\nफिडेल एंजल कॅस्ट्रो डियाज-बालार्ट 68 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यावर (डिप्रेशन) उपचार घेत होते. \n\nडियाज-बालार्ट फिडेल कॅस्ट्रोंचे सर्वांत पहिले पुत्र होते. ते 'फिडेलितो' अर्थात 'छोटा फिडेल' या टोपणनावानेही ओळखले जायचे. \n\nफिडेल कॅस्ट्रो यांचं पहिलं लग्न मिर्ता डियाज-बालार्ट यांच्यासोबत झालं होतं, आणि कॅस्ट्रो आणि बालार्ट यांचा एकुलता एक मुलगा म्हणजे 'फिदेलेटो'.\n\nदेशाच्या राजकारणावर त्यांचे वडील फि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: क्लेअर पोलोसाक: सायन्स टिचर ते पुरुषांच्या क्रिकेट मॅचमध्ये आंतरराष्ट्रीय महिला अंपायर\\nसारांश: क्रिकेटविश्वात नवं काहीतरी पहिल्यांदा करण्याचा मान बहुतांशवेळा ऑस्ट्रेलियाच्या नावावर असतो. केरी पॅकर लीग असो किंवा पिंक बॉल, ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये सतत नवे पायंडे पडत असतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"क्लेअर पोलोसाक\n\nरविवारी ऑस्ट्रेलियाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला तो क्लेअर पोलोसाक यांनी. पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये अंपायरिंग करणाऱ्या क्लेअर पहिल्या महिला अंपायर ठरल्या आहेत. \n\nक्लेअर यांनी वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन 2 मधल्या नामिबिया आणि ओमान यांच्यातील सामनादरम्यान अंपायरिंग केलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदोन वर्षांपूर्वी क्लेअर यांनी ऑस्ट्रेलियातील JLT कपमध्ये पुरुषांच्या सामन्यात अंपायरिंग केलं होतं. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात त्यांनी आणि एलोइस शेरिडन या महिला अंपायर जोडगोळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खंबाटकी घाट अपघात : 'मुकादमानं आमचं ऐकलं असतं तर 18 जीव वाचले असते!'\\nसारांश: \"टेम्पोत आम्ही सगळे दाटीवाटीनं बसलो होतो. काहींना तर बसायलाही जागा मिळालेली नव्हती. त्यात पुन्हा सामानही कोंबलेलं होतं. आम्ही मुकादमाला बोललो की दुसरी गाडी करून जाऊ. पण त्यानं काही ऐकलं नाही. मुकादमानं ऐकलं असतं तर आमच्या लोकांचा जीव वाचला असता,\" असं चंदू नायक सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मदभाई तांड्यावरील शोकाकुल कुटुंब\n\nपुणे-बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात झालेल्या अपघातात त्यांनी हात गमावला. नायक यांना आम्ही साताराच्या जिल्हा रुग्णालयात भेटलो, जिथं अपघातातल्या जखमींवर उपचार सुरू आहेत.\n\nमंगळवारी पहाटे पाच वाजता टेम्पो उलटून झालेल्या या अपघातात 18 मजूर ठार तर 20 जखमी झाले आहेत. मृतांमध्ये तीन लहान मुलं आणि सहा महिन्यांच्या एका बाळाचा समावेश आहे.\n\nकोण होती ही माणसं?\n\nकर्नाटकातल्या विजापूर जिल्ह्यातल्या तांड्यावस्तीत राहणारे लोक कामाच्या शोधात महाराष्ट्रात येतात. या भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खत किंमत वाढ : 'DAP या एका खतासाठी मोदींनी सबसिडी दिली, पण इतर खतांच्या दरवाढीचं काय?'\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका खतासाठी सबसिडी देऊन त्याचे दर 'जैसे थे' ठेवले. पण इतर खतांच्या दरवाढीचं काय? असा सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खतांच्या वाढत्या किंमती लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 मे रोजी DAP (डाय अमोनियम फॉस्फेट) खताच्या सबसिडीमध्ये वाढ केली. \n\nयामुळे DAPची एक गोणी (50 किलोची बॅग) शेतकऱ्यांना 2400 रुपयांऐवजी 1200 रुपयांना मिळणार आहे.\n\nपण, फक्त DAPच नाही तर इतर खतांच्या दरामध्येही वाढ झाली आहे. पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात मात्र केवळ DAP खताच्या सबसिडीचाच उल्लेख आहे. \n\nत्यामुळे मग इतर खतांच्या दरवाढीबाबत सरकार काय निर्णय घेणार की फक्त DAPच्या बाबतीतच तेवढा निर्णय घेतला गेलाय, असा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खरंच गरोदरपणात केशर खाल्लं तर बाळ गोरं जन्माला येतं का?\\nसारांश: जेव्हा अमूल्यानं मुलाला जन्म दिला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. तिने तिच्या गोंडस बाळाला स्पर्श केला आणि गेल्या 24 तासांत तिनं भोगलेल्या सर्व वेदना नाहीशा झाल्या, असं तिला वाटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तिला वाटू लागलं जणू तिचा पुनर्जन्म झाला आहे. सिझरऐवजी बाळाला सर्वसाधारण पद्धतीनं जन्म देण्याचा तिनं निर्णय घेतला होता. \n\nबाळाची प्रकृती, वजन, रंगरूप या गोष्टींमुळे अमूल्याच्या मनात प्रश्नाचं काहूर माजलेलं असतानाच तिची सासू आणि नणंद हॉस्पिटलच्या रूममध्ये आल्या. पहिला प्रश्न त्यांनी तिला विचारला तो होता बाळाच्या रंगाबाबत. \n\nदोघी जणी तिला विचारू लागल्या की, \"तू गरोदर असताना केशर घातलेलं दूध तर प्यायली होती ना? असं सावळं मूल कसं काय जन्मलं?'\n\nइथेच न थांबता सासू सांगू लागली की कसं तिच्या मुलीनं केशर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खऱ्या सौंदर्याची नेमकी व्याख्या काय?\\nसारांश: सौंदर्य कशात असतं? या प्रश्नाचं उत्तर सापेक्ष आहे. छायाचित्रकार मिहाइला नोरॉक यांनी सौंदर्याच्या साचेबद्ध आणि पारंपरिक प्रतीकांना तडा देत सौंदर्याची एक नवीन प्रतिमा जगासमोर मांडत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मिहाइला नोरॉक यांनी नेपाळ आणि आइसलँडमध्ये या प्रतिमा टिपल्या आहेत.\n\nमिहाईला नोरॉक सांगते - आता गुगल इमेजेसवर जा आणि \"ब्युटिफल वुमेन\" असं शोधा. \n\nजसं तिनं सांगितलं तसं मी केलं. लगेच लाखो रिझल्ट आले. \n\nतिनं विचारलं, \"काय दिसलं तुला? अतिशय मादक फोटो दिसले. बरोबर?\"\n\n\"हो. पहिल्या सगळ्या फोटोजमध्ये मुलींनी उंच हिल्स आणि अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेले आहेत. त्या प्रकर्षाने तरुण, स्लिम आणि ब्लाँड आहेत, त्यांची त्वचा एकदम तुकतुकीत.\"\n\nमिहाईला सांगते, \"सौंदर्य हे नेहमी असंच असतं. मुलींचं वस्तू म्हणून प्रद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खाशोग्जी प्रकरणातलं गूढ : अमेरिकेला हवेत टर्कीकडील पुरावे\\nसारांश: सौदी अरेबियातील पत्रकार जमाल खाशोग्जी यांचा इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात खून झाला आहे, हे सिद्ध करणारे सबळ पुरावे द्यावेत अशी सूचना अमेरिकेने टर्कीला केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जमाल खाशोग्जी\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. ते म्हणाले, जर पुरावे असतील तर ते सादर करावेत.\n\n2 ऑक्टोबरला इस्तंबूल इथल्या सौदी अरेबियाच्या दूतावासात प्रवेश केल्यानंतर खाशोग्जी बेपत्ता झाले आहेत. \n\nदरम्यान, वॉशिंग्टन पोस्टने खाशोग्जी यांचा शेवटचा लेख प्रसिद्ध केला आहे. बेपत्ता होण्यापूर्वी त्यांनी हा लेख लिहिला होता. मध्यपूर्वेतील माध्यम स्वातंत्र्याचं महत्त्व या विषयावर त्यांनी हा लेख लिहिला आहे. \n\nया वृत्तपत्राचे ग्लोबल ओपिनियन एडिटर करेन अतिहा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खाशोग्जींच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा केली जाईल: सौदीचे युवराज\\nसारांश: पत्रकार जमाल खशोग्जी यांच्या खुनासाठी जबाबदार प्रत्येकाला कठोर शिक्षा केली जाईल, असं सौदी अरेबियाचे युवराज मोहंमद बिन सलमान म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जमाल खाशोग्जी\n\nएका व्यापारी संमेलनात बोलताना ते म्हणाले की \"हा गुन्हा सगळ्या सौदींसाठी अत्यंत दु:खद घटना आहे. त्यामुळे टर्कीसोबत निर्माण झालेला दुरावा भरून काढू.\"\n\nजमाल खाशोग्जी हे 2 ऑक्टोबर रोजी टर्कीची राजधानी इस्तंबुलच्या सौदी अरेबियाच्या दूतावासातून बेपत्ता झाले होते. आधी दोन आठवडे त्यांच्या ठावठिकाणा माहीत नसल्याचं सांगणाऱ्या सौदीवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत गेला.\n\nत्यामुळे अखेर सौदीने हे मान्य केलं की खाशोग्जी यांची हत्या त्याच दिवशी वकिलातीत झाली होती.\n\nयुवराज काय म्हणाले?\n\n\"या दुर्दैवी क्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खासदार कॅप्टन मश्रफी मुर्तझाचा वर्ल्ड कपला अलविदा\\nसारांश: बांगलादेशचा कॅप्टन मश्रफी मुर्तझासाठी पाकिस्तानविरुद्धची मॅच शेवटची वर्ल्ड कप लढत. खासदारकी आणि खेळणं अशा दोन्ही आघाड्या हाताळणाऱ्या मुर्तझाचा अलविदा बांगलादेश क्रिकेटमधल्या वर्ल्ड कपमधल्या सळसळत्या पर्वाचा अखेर आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मश्रफी मुर्तझा\n\nशुक्रवारची सकाळ. ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान म्हणजे क्रिकेटची पंढरी. बांगलादेशचा संघनायक मश्रफी बिन मुर्तझासाठी हा क्षण अगदीच भावनिक क्षण. असंख्य दुखापतींनी जर्जर 35वर्षीय मुर्तझाने हा शेवटचा वर्ल्ड कप असेल असं जाहीर केलं होतं. बांगलादेशने यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये चांगला खेळ केला. मात्र मोक्याच्या क्षणी झालेल्या चुकांमुळे बांगलादेशला सेमी फायनलचं तिकीट मिळालं नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धची मॅच मुर्तझासाठी वर्ल्ड कपची शेवटची आहे. \n\nमश्रफी मुर्तझा\n\nएकापेक्षा एक स्पिनर्सची खाण असलेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: खुशबू सुंदर : डीएमके ते भाजप व्हाया काँग्रेस असा प्रवास करणारा हा दाक्षिणात्य चेहरा कोण आहे?\\nसारांश: तमीळ अभिनेत्री खुशबू सुंदर या काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये सहभागी झाल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"खुशबू यांनी राजीनामा देण्यापूर्वीच काँग्रेसने त्यांना पक्ष प्रवक्तेपदाच्या जबाबदारीतून मुक्त केल्याची घोषणा केली होती.\n\nकाँग्रेस नेते प्रणव झा यांनी एक निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं होतं की, खुशबू सुंदर यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्तेपदावरून तात्काळ मुक्त करण्यात येत आहे. \n\nदुसरीकडे खुशबू यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहून पक्षाच्या कार्यशैलीबद्दलचे आपले आक्षेप व्यक्त करून राजीनामा देत असल्याचं म्हटलं. \n\n'2014 च्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर पक्ष अतिशय कठीण काळात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ख्राईस्टचर्च हल्ला: न्यूझीलंडमध्ये अभिनव योजना - सरकारला बंदुका परत विका\\nसारांश: ख्राईस्टचर्चमध्ये मशीदीवर झालेल्या भयानक हल्ल्यानंतर न्यूझीलंडमध्ये सेमी-ऑटोमॅटिक बंदुका बाळगण्यावर बंदी घालण्यात आली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\nआता शस्त्रास्त्रांच्या आळा घालण्यासाठी न्यूझीलंड सरकारने लोकांकडच्या बंदुका परत विकत घेणारी एक योजना जाहीर केली आहे. या हल्ल्यांनंतर आता या बंदुका लोकांकडून विकत घेण्यासाठी 20.8 कोटी न्यूझीलंड डॉलर्सची (13.6 कोटी अमेरिकन डॉलर्स) तरतूद करण्यात आली आहे. \n\nहल्ल्याच्या काही आठवड्यांनंतर एप्रिलमध्ये संसदेने या बंदीला मान्यता दिली. मार्च महिन्यात बंदुकधारी हल्लेखोराने मशीद आणि इस्लामिक सेंटरमध्ये शुक्रवारच्या नमाजादरम्यान केलेल्या गोळीबारात 51 जणांचा जीव गेला होता. \n\nकशा परत घेण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ख्रिसमसच्या दिवशी अमेरिकेत स्फोट, पोलिसांकडून तपास सुरू\\nसारांश: अमेरिकेच्या टेनेसी प्रांतातील नॅशविल शहरात ख्रिसमसच्याच दिवशी एक स्फोट झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या बॉम्बस्फोटाचा संबंध एका वाहनाशी असून हा स्फोट हेतूपुरस्सरपणे करण्यात आल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. \n\nस्थानिक वेळेनुसार सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. यानंतर सिटी सेंटर परिसरात धुराचे लोळ उठले होते.\n\nया स्फोटात तीन जण किरकोळ जखमी झाले असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. \n\nस्फोटामुळे एका पोलीस अधिकाऱ्याच्या पायाला जखम झाली आहे. पोलिसांनी एका संशयित वाहनाचा फोटो प्रसिद्ध केला आहे. घटनास्थळी हे वाहन संशयास्पदरित्या फिरताना आढळून आलं होतं. \n\nहेतूपुरस्सरपणे केलेला स्फोट\n\nपोलिसांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गंगेच्या स्वच्छतेवर भाजपा नेते खोटं बोलत आहेत का?\\nसारांश: दक्षिण भारतातल्या अनेक सोशल मीडिया ग्रुप्सवर अनेक छायाचित्र शेअर केली जात आहेत. त्याबरोबर आणखी एक दावा केला जात आहे की भाजपने गेल्या काही वर्षांत गंगा स्वच्छतेचे अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही सोशल मीडिया ग्रुप्समध्ये #5YearChallenge तर काही ग्रुप्समध्ये 10YearChallenege या हॅशटॅगसकट हे फोटो शेअर झाले आहेत. त्यात असा दावा केला आहे की काँग्रेसच्या काळात गंगा नदीची परिस्थिती अतिशय खराब होती. भाजपच्या काळात ती बरीच सुधारली आहे. \n\nभाजपच्या तामिळनाडू शाखेचे सरचिटणीस वनथी श्रीनिवासन यांनीही हे फोटो ट्विट केले आहेत. त्यात लिहिलं आहे की काँग्रेस सरकारच्या काळात (2014) आणि भाजप सरकारच्या काळात (2019) मध्ये काय बदल झाला ते पहा\n\nदक्षिण भारतातील काही नेत्यांनीही हे फोटो त्यांच्या सोशल मीडिया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गझनीत वर्चस्वाची लढाई, दक्षिण अफगाणिस्तान पुन्हा तालिबान्यांच्या ताब्यात जाण्याची भीती\\nसारांश: कंदहार आणि काबुल यांना जोडणाऱ्या महामार्गावरील महत्त्वाचं शहर असलेल्या गझनी या शहरात तालिबान आणि अफगाण लष्करात गेल्या शुक्रवारपासून संघर्ष सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यामध्ये 100च्यावर लष्करी आणि पोलीस जवान ठार झाले आहेत. तर तालिबानच्या 200 सैनिकांना ठार केल्याचं सरकारनं म्हटलं आहे. या संर्घषात 30 नागरिकही ठार झालेत. \n\nतालिबाननं शुक्रवारी सकाळी या शहरावर हल्ला केला. शुक्रवारी यात 16 लोक ठार झाले होते. जर गझनी शहर तालिबानच्या हाती पडलं तर दक्षिण अफागाणिस्तानचा काबुलशी संपर्क तुटू शकतो. त्यामुळे या शहराला भौगोलिकदृष्ट्या मोठं महत्त्व आहे. \n\nअफगाणिस्तानचे लष्कर प्रमुख शरीफ याफ्तील यांनी हे शहर बंडखोरांच्या ताब्यात पडण्याची कोणताही शक्यता नसल्याचं म्हटलं आहे. तर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गणेश चतुर्थीः मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात दगड का मारले जात?\\nसारांश: गावोगावच्या उत्सवातल्या प्रथा आणि परंपरा आपल्याला माहिती असतात. पण केवळ गोंधळ आणि हुल्लडबाजीच्या सवयीमुळे उत्सवामध्ये त्याला परंपरेचं स्वरुप येऊन गेल्याचं तुम्हाला माहिती आहे का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे असं मुंबईत घडलं होतं आणि तेही गणेशोत्सवाच्याबाबतीत. त्या प्रथेचीच ही कहाणी. \n\nएखाद्या प्रदेशाला किंवा गावा-शहराला तिथल्या भौगोलिक, औद्योगिक वैशिष्ट्यांमुळे ओळख मिळते तशी सांस्कृतिक, सार्वजनिक वैशिष्ट्यांमुळेही मिळत असते. कालांतराने हे सांस्कृतिक घटक आणि ते गाव यांचं अतूट मिश्रण बनून जातं आणि नंतर दोन्ही घटक एकमेकांमध्ये इतके मिसळून जातात की त्यांना वेगळं करणं कठीण होतं. मुंबई आणि गणपती उत्सव हे समीकरणही असंच आहे.\n\nमुंबईमध्ये शतकानुशतके कोकणातील, गोमंतकातले लोक स्थायिक होत गेले. येताना त्यांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गर्भनिरोधक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'या' चित्रविचित्र साधनांबद्दल कधी ऐकलंय?\\nसारांश: रोज गर्भनिरोधाची गोळी घेताना किंवा काँडम वापरण्याचा क्षण संकोच वाटणारा असेल तर एक गोष्ट नक्कीच लक्षात घेतली पाहिजे की संतती नियमन आणि लैंगिक आरोग्याच्या दृष्टीने गेल्या दशकातले हे सर्वांत महत्त्वाचे शोध आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"असुरक्षित लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या आजारांना आळा घालण्यात काँडमने मोठी भूमिका बजावली आहे. तर गर्भनिरोधक गोळ्यांमुळे स्त्रियांना पहिल्यांदा खऱ्या अर्थाने गर्भनिरोधासाठीचा उत्तम पर्याय उपलब्ध झाला. \n\nअर्थात गर्भनिरोधाच्या उपायांचे धोके असतात. मात्र, संतती प्रतिबंधाच्या या उपयांचा शोध लागण्यापूर्वी गर्भनिरोधासाठी जगभरात जे विचित्र आणि भयंकर असे उपाय केले जायचे, ते बघता गर्भनिरोधक गोळ्या आणि काँडम यांनी आज माणसाचं आयुष्य किती सुकर केलं आहे, याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. \n\nया लेखात इतिहासात गर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गर्भपातावर बंदी घालणारे तुम्ही कोण? असं म्हणत या महिलांचा कोर्टाविरोधात मोर्चा\\nसारांश: पोलंडच्या महिला सध्या सरकार, कोर्ट आणि चर्चविरोधात मोठं आंदोलन करत आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इथल्या कोर्टानं गर्भपातावर जवळजवळ बंदी घातली आहे. केवळ बलात्कार, व्यभिचार आणि आईच्या आरोग्याला धोका पोहोचत असेल तरच गर्भपात करता येणार आहे. \n\nपण आमच्या शरीरावर इतर हक्क दाखवू शकत नाही, असं पोलंडच्या महिलांच म्हणण आहे. त्यावरून आता संपूर्ण देश धुमसतोय.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गांजाचा मनोरंजनासाठी वापर करण्यास कॅनडा संसदेची मंजुरी\\nसारांश: कॅनडाच्या संसदेनं देशभरात मारिजुआनाच्या म्हणजेच गांजाच्या मनोरंजक वापराला मान्यता दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॅनाबिस अॅक्ट हे विधेयक संसदेत चर्चेला आलं. मंगळवारी त्यावर मतदान होऊन 52-29 अशा मत फरकानं ते मंजूर करण्यात आलं. गांजाची लागवड, त्याचं वितरण आणि विक्री याचं नियमन आणि नियंत्रण करण्यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे.\n\nयेत्या सप्टेंबरपासून कॅनडातल्या नागरिकांना गांजाची खरेदी आणि वापर करता येणार आहे.\n\nअसा निर्णय घेणारे G7 देशांतलं कॅनडा हे पहिलंच राष्ट्र आहे. \n\nगांजा बाळगणं हा 1923 मध्ये कॅनडात गुन्हा ठरवण्यात आला. 2001मध्ये त्याच्या वैद्यकीय वापरास कायदेशीर मान्यता देण्यात आली. \n\nसंसदेनं मंजुरी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गाढवाला रंगवून केला झेब्रा : इजिप्तमधील प्राणी संग्रहालयावर आरोप\\nसारांश: तुम्ही कधी झेब्रा पाहिला आहे का? अंगावर काळे पट्टे असणारा हा उमदा प्राणी तुम्ही प्रत्यक्षात पाहिला नसला तरी फोटोत मात्र नक्कीच पाहिला असेल. 'Z for Zebra' तर लहानपणापासून घोटवून दिलेलं असतं. याच प्राण्यावरून इजिप्तमध्ये एक मजेशीर वाद झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गाढवाला रंग देऊन त्यांना झेब्रा म्हणून दाखवलं जात असल्याचे आरोप प्राणिसंग्रहालयाने नाकारले आहेत.\n\nइजिप्तमध्ये एका प्राणी संग्रहालयावर गाढवाला रंगवून झेब्रा म्हणून दाखवलं जात असल्याचा आरोप होत आहे.\n\nझालं असं की महमूद सरहान या विद्यार्थ्याने राजधानी कैरोच्या इंटरनॅशनल गार्डन म्युनिसिपल पार्कला भेट दिली. तिथं त्याने एका झेब्राच्या बाजूला उभं राहून फोटो काढले आणि ते त्याने फेसबुकवर टाकले.\n\nकाही वेळातच ते फोटो व्हायरल झाले. या प्राण्याच्या तोंडावरील काळे डाग, त्याचा लहान आकार आणि टोकदार कानाकडे लक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गिरीश महाजन म्हणतात, शिवसेनेकडून भाजपचे फोन उचलले जात नाहीत\\nसारांश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी संध्याकाळी भाजपच्या नेत्यांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेला प्रस्ताव दिल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलंय. त्यावर भाजपचा कुठलाही प्रस्ताव आला नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वर्षावर झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, \"कुठल्याही क्षणी गोड बातमी येईल,\" अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.\n\nमातोश्रीवर भाजपचा फोन उचलत नाही- महाजन\n\n\"शिवसेना चर्चा करायला तयारच नाही. आमचे कोणाचेच फोन घेतले जात नाही आहेत. अनेक मध्यस्थांकडून प्रयत्न झाले, पण उत्तर नाही,\" असं गिरीश महाजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं आहे. \n\n\"मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा किंवा तडजोड होऊ शकत नाही. तसंच ते ५ वर्षं भाजपकडेच राहील. उपमुख्यमंत्रिपद सेनेला देता येईल. दोनचार खाती इकडची तिकडं होती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरात : 'गांडो विकास'चा बाप आहे हा 20 वर्षांचा तरुण\\nसारांश: गुजरातच्या विकासाचं मॉडेल हा भाजपाच्या पोस्टरचा आता एक जुना विषय झाला आहे. भारतातील आणि परदेशातील काही अर्थतज्ज्ञांनीसुद्धा या मॉडेलचं समर्थन केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सागर सावलिया\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेवर येण्यासाठी या विकासाच्या मॉडेलचा फायदा झाला. आपल्या प्रशासनिक कौशल्याचा हा पुरावा जगासमोर मांडण्याची एकही संधी त्यांनी सोडली नाही. \n\nजेव्हा त्यांच्या 'सबका साथ सबका विकास' या मॉडेलवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं, तेव्हा मोदींच्या कार्यकुशलतेचं प्रतीक म्हणून भाजप नेते या गुजरात मॉडेलचा उपयोग करत असत. \n\n... आणि विकास 'गांडो' झाला\n\nविरोधक म्हणून काँग्रेसला या मोहिमेला उत्तर देणं जमलं नाही तेव्हा नेटिझन्स त्यांच्या मदतीला आले. नेटिझन्सनी 'विकास ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरात दंगलीतल्या दोषींना जामीन मिळतो मग एल्गार परिषदेतील आरोपींना का नाही?\\nसारांश: 2002 साली गुजरात पेटला होता. या दंगलींमधल्याच मेहसाणा जिल्ह्यातील सरदारपुरा जळीत प्रकरणातील 14 दोषींना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरदारपुरा भागात उसळलेल्या दंगलीत समाजकंटकांनी 17 महिला आणि 8 मुलांसह एकूण 33 मुस्लिमांना जिवंत जाळलं होतं. या प्रकरणी दीर्घकाळ चाललेल्या न्यायालयीन लढाईनंतर 14 आरोपींवर आरोप सिद्ध झाले. या प्रकरणात एकूण 56 जण (हिंदू) आरोपी होते. या सर्वांना दोन महिन्यातच जामीन मिळाला होता. \n\nदंगलीच्या खटल्यातील त्रुटी बघता सर्वोच्च न्यायालयानं सरदारपुरा जळीत प्रकरणासह दंगलीची एकूण 8 प्रकरणं हाताळण्यासाठी विशेष तपास पथक, विशेष सरकारी वकील आणि विशेष न्यायमूर्तींची नेमणूक केली होती. अखेर सत्र न्यायालयाने यापैकी 31"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरात निवडणूक : काँग्रेससमोरची 5 मुख्य आव्हानं\\nसारांश: डिसेंबर महिन्यात होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहूल गांधी हे नव्या दमानं या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे राज्य. ते तीन वेळ गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत. मोदी यांच्यासमोर यंदा काँग्रेस पक्षाचं तगडं आव्हान असेल. गेल्या 20 वर्षांमध्ये पहिल्यांदाच गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष वेगळ्याच उत्साह आणि आत्मविश्वासानं निवडणुकीच्या रणांगणात उतरला आहे.\n\nपण काँग्रेससमोर पाच आव्हानं आहेत. काय आहेत ही आव्हानं?\n\n1. भारतीय जनता पक्ष गेल्या 20 वर्षांपासून गुजरातच्या सत्तेत आहे. राज्यातील शहरी मतदारसंघांवर भाजपची मजबू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरातच्या रणसंग्रामात आता योगी आदित्यनाथ\\nसारांश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शुक्रवारी भाजपच्या गौरवयात्रेत सहभागी होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीत मोठ्या बहुमतानं केंद्रात निवडून गेले. त्यानंतर गेल्या तीन वर्षांत अनेक राज्यात भाजपाला यश मिळाले. पण, मोदींच्या गुजरातमध्ये त्यांना मोठ्या संघर्षाला सामोरं जावं लागत आहे.\n\nविकासाचा नारा देणारे मोदी आणि भाजपला सध्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागत आहे. त्यातच काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी भाजपाला घेरण्यात कोणतीही उणीव सोडलेली नाही. \n\nअशा परिस्थितीत हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या योगींना पाचारण करण्याचं काय महत्त्व आहे? याआधी योगी आदित्यनाथ केरळमध्ये झालेल्या राजकीय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरातमध्ये प्रचारासाठी भाजप इतका फौजफाटा का उतरवत आहे?\\nसारांश: गुजरात विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसं सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आपल्या ज्येष्ठ नेत्यांना प्रचारात आणताना दिसत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यभरात चार सभा घेत आहेत. याआधीही त्यांनी अनेक दौरे केले आहेत. एकदा तर बुलेट ट्रेन भूमिपूजनाच्या निमित्तानं जपानचे राष्ट्राध्यक्ष शिंजो आबे यांच्यासोबत सप्टेंबरमध्ये एक रोडशो देखील झाला.\n\nयाव्यतिरिक्त केंद्र सरकारमधले मोठे चेहरे - राजनाथ सिंह, अरुण जेटली, नितीन गडकरी, उमा भारती आणि भाजपचे मुख्यमंत्री गुजरातमध्ये प्रचार करतच आहेत. त्यात राजस्थानच्या वसुंधरा राजे, मध्य प्रदेशचे शिवराज सिंह चौहान, उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ आणि छत्तीसगडचे रमण सिंह यांचा समावेश आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुजरातमध्ये रो-रो सुरू, मुंबईत कधी?\\nसारांश: गुजरात निवडणुकीची धामधूम सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये नुकतचं रो-रो फेरी सेवेचं वाजतगाजत उद्घाटन केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रो-रो सेवेचं रविवारी उद्घाटन केलं.\n\nमुंबईतील रो-रो सेवेची घोषणा गुजरातच्या आधीच झाली होती. पण ती अजूनही सुरू झालेली नाही. \n\nसौराष्ट्र ते दक्षिण गुजरात यांना जोडण्यासाठी घोगा ते दहेज या टप्प्यात रो-रो सेवा सुरू करण्यात आली. 360 किमींचं हे अंतर 31 किमींवर आलं आहे. \n\nहा या सेवेचा पहिला टप्पा आहे. एकाचवेळी 100 गाड्या आणि 250 प्रवासी नेण्याची क्षमता आहे. \n\n2011मध्ये या प्रकल्पाचं टेंडर काढण्यात आलं होतं. प्रकल्पाचा एकूण खर्च 615 कोटी असून त्यात 177 कोटी केंद्राचा वाटा आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुरूपौर्णिमा: तेंडुलकर, कांबळी, आगरकर सारख्या खेळाडूंना घडवणारे रमाकांत आचरेकर\\nसारांश: गुरुपौर्णिमा हा दिवस गुरू शिष्याचं नातं साजरं करण्यासाठी आहे. क्रिकेट विश्वात अनेक दिग्गजांना घडवणारे गुरू म्हणून रमाकांत आचरेकर यांची ख्याती आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांना भारतरत्न पुरस्कार दाखवताना सचिन तेंडुलकर\n\nक्रिकेटपटूंना घडवत असतानाच प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांनी अनेक गुणी प्रशिक्षकांची फौज उभी केली. त्यांचे शिष्य असलेले अनेकजण आज राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय संघांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. \n\nभारतीय क्रिकेटवेड्यांना जितकं सचिन तेंडुलकरचं नाव ठाऊक आहे तितकंच रमाकांत आचरेकर यांचंही...कारण, सचिन तेंडुलकरला घडवण्यात आचरेकर सरांचं क्रिकेटचं तंत्र आणि कडवी शिस्त यांचंही योगदान आहे. शिवाय सचिनच नाही तर विनोद कांबळी, प्रवीण अम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुरूपौर्णिमा: या शिक्षकांना गेल्या 16 महिन्यांपासून पगार का नाही मिळाला?\\nसारांश: आज गुरुपौर्णिमा. एकीकडे तुम्ही तुमच्या शिक्षकांचे आभार मानणारे मेसेजेस पाठवत असाल, पण, तुम्हाला हे माहिती आहे का, की राज्यातल्या काही शिक्षकांचं 16 महिन्यांचं वेतन थकित आहे आणि ते मिळवण्यासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुचिता सगर\n\nराज्यातल्या परभणी आणि जळगाव या ड-वर्ग महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांचं महापालिकेच्या हिश्श्याचं 16 महिन्यांचं वेतन थकित आहे. \n\nया दोन्ही महापालिकेच्या शाळेतील शिक्षकांच्या वेतनातील 50 टक्के हिस्सा सरकारच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिला जातो, तर उर्वरित 50 टक्के हिस्सा नगर विकास विभागामार्फत म्हणजेच संबंधित महापालिकेतर्फे दिला जातो.\n\nपरभणी महापालिकेकडील थकित वेतनाची रक्कम जवळपास 4 कोटी 16 लाख रुपये, तर जळगाव महापालिकेकडील थकित वेतनाची रक्कम जवळपास 7 कोटी 29 लाख रुपये इतकी आहे. \n\nही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गुलाबी बोंड अळीमुळे आता शेतकऱ्यांना त्वचाविकार?\\nसारांश: विदर्भात कापसावरील गुलाबी बोंड अळीमुळे त्वचाविकाराच्या तक्रारी काही शेतकऱ्यांकडून केल्या जात आहेत. शेतात आणि घरामध्ये साठवलेल्या कापसामुळे त्वचाविकाराची लागण होत असल्याची माहिती मिळत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनंत लुटे यांनी 3 एकर कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर चालवलं.\n\nयाच गुलाबी बोंड अळीचा नायनाट करण्यासाठी करण्यात आलेल्या फवारणीमध्ये यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान 30 पेक्षा जास्त शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. \n\nयवतमाळमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 41 त्वचाविकार रुग्णांची नोंद झाली आहे. तर ग्रामीण भागातल्या आरोग्य केंद्रात दररोज 100 पेक्षा जास्त त्वचारोगाचे रुग्ण उपचाराकरिता दवाखाना गाठत आहेत.\n\nसंपूर्ण कुटुंबाला अॅलर्जी \n\nअनंत लुटे या शेतकऱ्याचं संपूर्ण कुटुंब शरीराला सुटलेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गूगल डूडलवर आलेल्या पहिल्या भारतीय महिला फोटोग्राफर कोण होत्या?\\nसारांश: भारताच्या पहिल्या महिला छायाचित्रकार होमी व्यारावाला यांचा शनिवारी म्हणजेच 9 डिसेंबरला 104वा जन्मदिन होता. यानिमित्ताने गूगलनं डूडलद्वारे त्यांचा सन्मान केला. पण त्या नेमक्या होत्या कोण? चला जाणून घेऊया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय स्वातंत्र्यापूर्वीचे आणि नंतरचे अनेक ऐतिहासिक प्रसंग होमी यांनी आपल्या कॅमेऱ्यानं टिपले होते.\n\nहोमी यांचा जन्म 1913मध्ये गुजरातच्या नवसारीमध्ये झाला. \n\nशनिवारचं गूगल डूडल\n\nशिक्षणासाठी मुंबईत आलेल्या होमी यांनी त्यानंतर व्यावसायिक फोटोग्राफीला सुरुवात केली. \n\n'ब्रिटिश इंडियाची फाळणी व्हावी की नाही' यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या चर्चेप्रसंगी होमी उपस्थित होत्या.\n\nस्वत:च्या डोळ्यांनी ब्रिटिशांचा निरोप समारंभ पाहणारे अनेक होते. पण त्यांच्यापैकी 21व्या शतकात जिवंत असलेल्या काही मोजक्या लोक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गेल्या 50 वर्षांत वन्यजीवांमध्ये 68 टक्के घट, मानवी हस्तक्षेपाचा परिणाम\\nसारांश: गेल्या 50 वर्षांत जगातील वन्यजीवांच्या संख्येत दोन तृतीयांश घट झाल्याचा निष्कर्ष विश्व वन्यजीव निधी (WWF) या संस्थेनं आपल्या अहवालात मांडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आफ्रिकन करडा पोपट\n\n1970 ते 2016 या कालावधीतील 'लिव्हिंग प्लॅनेट इंडेक्स' विश्व वन्यजीव निधी संस्थेनं जारी केलंय. वन्यजीवांमध्ये होत असलेली घट अत्यंत भयंकर असल्याचं सांगून विश्व वन्यजीव निधीनं त्यासाठी 'Catastrophic Decline' असा शब्द वापरलाय.\n\nमानवाने यापूर्वी कधी नव्हे इतका पर्यावरणाचा ऱ्हास केल्याचा निष्कर्षही या अहवालात नोंदवण्यात आला आहे.\n\nजंगलात आगी लावल्या जातात, समुद्रात भराव घातला जातो आणि जंगल नष्ट केलं जातंय, या सगळ्यामुळे वन्यजीव धोक्यात आल्याची खंत विश्व वन्यजीव निधीच्या मुख्य कार्यका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोठलेल्या अलास्कात मराठी कुटुंबाने साजरी केली अनोखी दिवाळी\\nसारांश: अमेरिकेच्या एका टोकावर आहे अलास्का. अवघी सात भारतीय कुटुंब अलास्कामधल्या फेअरबँक्स शहरात राहतात. शिक्षणासाठी इथं आलेले भारतीय विद्यार्थी स्थानिक नागरिकांच्या साथीने दिवाळीचा उत्सव साजरा करतात. पण सात महिने गोठलेल्या या प्रदेशात दिवाळी साजरी होते तरी कशी? शिवा हुल्लावरद यांनी बीबीसी मराठीसाठी पाठवलेला हा लेख.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिवाळी कार्यक्रमात नृत्य सादर होताना.\n\nऑक्टोबर उजाडला की अलास्कामध्ये पारा उणे वीसवर जाऊन स्थिरावतो. घराबाहेर पडलं की गुडघाभर बर्फ आम्हाला सदैव साथ देतो.\n\nफेअरबँक्स म्हणजे आमचं शहर अलास्काचा मध्यवर्ती भाग आहे. उत्तर अमेरिकेतलं सगळ्यांत मोठं शिखर माऊंट मॅकिन्ले आणि डेनाली नॅशनल पार्कपासून 200 किलोमीटरवर आमचं शहर आहे.\n\nफेब्रुवारीपर्यंत हवामान उणे 60 होऊन जगणं आणखी कठीण होतं. ध्रुवप्रदेशातल्या अवकाशात होणाऱ्या घर्षणातून नॉर्दन लाईट्सचा मोरपंखी प्रकाश आसमंत भारून राहतो. यामुळे लहान होत जाणारा दिवस आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोताभया राजपक्षे: श्रीलंकेचे नवे राष्ट्राध्यक्ष, भारतावर असा होऊ शकतो परिणाम\\nसारांश: गोताभया राजपक्षे हे श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गोताभया राजपक्षे समर्थक\n\nप्रतिस्पर्धी साजिथ प्रेमदासा यांच्यावर मात केल्याचा दावा राजपक्षे यांनी केला आहे, प्रेमदासा यांनीही आपला पराभव स्वीकारला आहे, मात्र मतमोजणी अजून संपलेली नसून निकालांची अधिकृत घोषणा झालेली नाही. \n\nनिवडणूक अधिकाऱ्यांच्या मते 80 टक्के मतमोजणी पूर्ण झाली आहे. यामध्ये राजपक्षे यांना 48 टक्के मतं मिळाली आहेत. \n\nया निवडणुकीत एकूण 35 उमेदवार रिंगणात होते, मात्र थेट लढत या दोघांमध्येच होती. विद्यमान राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरिसेना यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: गोपीचंद पडळकर यांच्या अर्जावर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता\\nसारांश: शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वक्तव्य भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी प्रसिद्ध केलेली ही मुलाखत पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. \n\nखडसेंनी त्यांच्यावर केलेले आरोप, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या अर्जाला घेतलेला आक्षेप आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी बीबीसी मराठीच्या नीलेश धोत्रेंशी बोलताना उत्तरं दिली.\n\nत्या मुलाखतीचा हा संपादित अंश -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nएकनाथ खडसेंनी टीका करताना तुमच्या जुन्या व्हीडिओचा दाखला दिला आहे - तुमच्या पक्षाबाबतच्या निष्ठेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. भविष्यात तुमच्या विरोधकांकडून अनेकदा हा मु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्राउंड रिपोर्ट : गुजरात सरकारला किती गुण द्याल?\\nसारांश: गुजरातमध्ये खूप विकास झाला असं म्हटलं जातं. खरंच गुजरातमध्ये विकास झाला आहे का? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुजरात सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का, असा प्रश्न बीबीसी प्रतिनिधी दिव्या आर्य यांनी गुजरातच्या महिलांना विचारला. \n\n काय सांगत आहेत गुजरातच्या महिला विकासाविषयी? गुजरातच्या महिलांच्या काय अपेक्षा आहेत सरकारकडून? हे सांगणारा हा ग्राउंड रिपोर्ट आणि भाजपचे प्रवक्ते भरत पंड्या यांनी दिलेलं प्रत्युत्तर.\n\n(रिपोर्टर - दिव्या आर्य, दीपक जसरोटिया)\n\nहे पाहिलं का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्राउंड रिपोर्ट : जिथं दलित असाल तर डिस्पोजेबल कपमधून दिला जातो चहा\\nसारांश: स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षांनंतरही दलित समाजाला चहा वेगळ्या पेल्यातून प्यावा लागतो. बीबीसी तेलुगूनं आंध्र प्रदेशातल्या दुर्गम गावांमधल्या परिस्थितीचा घेतलेला हा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दलित समाजातील व्यक्तींना हीन वागणूक दिली जाते.\n\nतुम्ही हॉटेलात जाता. चहा पिता. चहा प्यायल्यावर तुम्ही कधी स्वत:चा कप विसळला आहे का? दक्षिण भारतातल्या अनेक भागात हॉटेलांमध्ये चहा प्यायल्यानंतर काही विशिष्ट लोकांना स्वत:चा कप स्वत:च विसळावा लागतो. \n\nजातीच्या उतरंडीत शेवटच्या स्तरावर असणाऱ्या दलित समाजाला अशी वागणूक मिळते. अनेकदा गावकऱ्यांबरोबर चहा पिण्याचीही त्यांना अनुमती नसते. \n\nकाय असते ग्लास सिस्टम\n\nदलितांनी ज्या कपातून चहा प्यायला आहे तो कप वेगळा ठेवला जाण्याच्या पद्धतीला टू ग्लास सिस्टम म्हट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ग्रीन-टी पिणं आरोग्यासाठी फायद्याचं आहे का?\\nसारांश: जे लोक कप बशीत चहा प्यायचे, त्यांनी निरोगी आरोग्याच्या नावाखाली ग्रीन-टी प्यायला सुरुवात केली. चहाच्या फुरक्यांची जागा ग्रीन टीच्या 'सिप'ने घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ग्रीन टी पिताय, जरा जपून\n\nग्रीन-टीचे इतके गोडवे ऐकू येऊ लागले की लोकांना चांगल्या आरोग्यासाठी ते महत्त्वाचं वाटू लागलं. अनेकांच्या घरात साखर आणि दूध यायचं कमी होत गेलं. पण नामांकित आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी मात्र या सवयीवर बोट ठेवलं आहे. \n\nInstagram पोस्ट समाप्त, 1\n\nकरीना कपूर, आलिया भट आणि इतर सेलेब्रिटी लोकांना ऋजुता फिटनेस आणि आहाराविषयी मार्गदर्शन करतात. नुकताच त्यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये ऋजुता म्हणतात, \"ग्रीन-टीचा व्यवसाय करणाऱ्यांसाठी त्याचा लाभ होतो. तुमच्या आरोग्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: घानामध्ये स्ट्रेच मार्क्समुळे महिलांना पोलिसात नोकऱ्या नाही, भारतात काय निकष?\\nसारांश: घाना देशाच्या इमिग्रेशन सर्व्हिसने भरतीप्रक्रियेसाठी काही नवे निकष जाहीर केले आहेत. त्यानुसार प्रसूतीनंतर आलेले स्ट्रेच मार्क्स म्हणजे चट्टे असलेल्या, तसंच रंग उजळण्यासाठी ब्लीचिंगचा वापर करणाऱ्या महिलांना भरतीपासून मज्जाव करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्ट्रेच मार्क्स आणि शारीरिक क्षमतेचा संबंध.\n\nसोशल मीडियावर यावर सडकून टीका झाली. अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केलं, तर काहींनी समर्थनही.\n\nघानाच्या इमिग्रेशन सर्व्हिसच्या प्रवक्त्याने ह्या निर्बंधांमागची कारणं बीबीसीला सांगितली.\n\n\"आमच्या कामाचं स्वरूप खडतर आहे. आमचं प्रशिक्षणही इतकं कठोर असतं की जर तुम्ही त्वचा ब्लीच केली असेल किंवा त्यावर स्ट्रेच मार्कसारखे चट्टे असतील तर त्यामुळे रक्तस्राव होऊ शकतो,\" मायकल आमोआको-आट्टाह यांनी बीबीसी पिजिनला सांगितलं. \n\nदूरदेशीच्या घानामध्ये हे घडत असताना, भारता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंगेझ खान : हजारो मुलांचा बाप, पण मृत्यूच्या वेळी एकटाच\\nसारांश: तेराव्या शतकाच्या सुरवातीला वायव्य आशियाच्या मैदानी प्रदेशातून एक असा माणूस पुढे आला ज्यानं साऱ्या जगाला हादरवून सोडलं. हा माणूस होता चंगेझ खान.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चंगेझ खान\n\nचंगेझ खानचे मंगोल सैनिक मृत्यू आणि विध्वंसाची दवंडी पिटत येत होते आणि बघता बघता शहरं, भूप्रदेश आणि देश त्यांच्या अधिपत्याखाली येत गेले.\n\nअवघ्या काही दशकांच्या अवधीत भयानक रक्तपात आणि नरसंहार करत, हसत्या-खेळत्या शहरांची राख रांगोळी करत, बीजिंगपासून मास्कोपर्यंतची सत्ता चंगेझ खानच्या मालकीची झाली होती. \n\nमंगोल राजवट तीन कोटी चौरस किलोमीटर इतक्या प्रचंड भूभागावर पसरली होती. आजच्या घडीला त्या भागातल्या एकूण लोकसंख्येपैकी तीन कोटी लोक मंगोल वंशाचे आहेत. \n\nचंगेझ खानने केवळ लढाया करूनच यश स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंदा कोचर: ICICI-व्हीडिओकॉन वाद नेमका आहे तरी काय?\\nसारांश: ICICI या भारतातल्या दुसऱ्या सर्वांत मोठ्या खासगी बँकेचं यश चंदा कोचर यांच्यामुळेच, असं गेल्या दशकभरापासूनचं समीकरण. ICICI बँकेच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO असलेल्या चंदा कोचर यांची भारतातल्या उद्योग क्षेत्रातली सर्वांत शक्तिशाली महिला म्हणूनही ओळख आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चंदा कोचर\n\nपण नुकतेच त्यांच्यावर बँकेच्या आचारसंहितेचं उल्लंघन आणि हितसंबंधांसाठी व्यवहार केल्याचे काही आरोप ठेवण्यात आले आहेत. पदांचा गैरवापर करत मर्जीतल्या लोकांचा आर्थिक फायदा केल्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (CBI) कोचर यांच्यासह व्हीडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणूगोपाल धूत आणि इतर पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\n\nकाय आहे नेमका हा वाद?\n\nएप्रिल 2012 - ICICI बँकेनं व्हीडिओकॉन समूहाला 3,250 कोटी रुपयांचं कर्ज दिलं होतं. कर्जाखाली अडकलेल्या व्हीडिओकॉन समूहाला 20 बँका आणि काही आर्थि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्र आकसतोय, नासाच्या शास्त्रज्ञांनी नोंदवलं निरीक्षण\\nसारांश: चंद्राचा गाभा थंड होत असल्यामुळे चंद्राच्या पृष्ठाला तडे जात आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चंद्रावर पृथ्वीसारखे कंपही होत असतात. चंद्राचा आकार यामुळे कमी होत चालला आहे. चंद्रावरील कंपनं मोजण्यासाठी एक यंत्रही बसवण्यात आलेलं आहे. \n\nचंद्राचा आकार 50 मीटर्सनी कमी झाल्याचं निरीक्षण शास्त्रज्ञांनी केलं आहे. अपोलो यान चंद्रावर गेल्यापासून ही निरीक्षणं नोंदविण्यात आली आहेत.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटलांकडून कोथरूडमधल्या महिलांना साडी नको, मनसे करणार तक्रार\\nसारांश: कोथरुड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी निवडून आल्यानंतर, वस्तीतल्या घरकाम करणाऱ्या मोलकरिण महिलांना भाऊबीज म्हणून एक लाख साडी वाटप करायचं ठरवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उर्मिला कानगुडे\n\nयावरून पुण्यात अनेक चर्चा होतायत. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या घरकाम करणाऱ्या महिलांनी मात्र आम्हाला साडी नको वस्तीतल्या समस्या सोडवा हीच भाऊबीजेची भेट ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करत आहेत.\n\nतर मनसेनं मात्र त्यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचं म्हटलंय. \n\nयंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पुण्याच्या कोथरूडमध्ये बाहेरचा उमेदवार म्हणून विरोध झाला होता. हेच लक्षात घेऊन चंद्रकांत पाटलांनी निवडून आल्यानंतर जनसंपर्क वाढवण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटील - संभाजीराजे त्यांना भाजपने दिलेल्या सन्मानाबाबत का बोलत नाहीत?\\nसारांश: एकीकडे संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी राज्याचा दौरा संपवून नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत, तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र संभाजीराजेंवर टीकेची झोड उठवली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संभाजीराजे यांचा भाजपने किती सन्मान केला याबाबत ते का सांगत नाहीत, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी संभाजीराजेंना विचारला आहे. \n\n\"छत्रपतींना पार्टी कार्यालयात यावं लागू नये म्हणून त्यांना राष्ट्रपती कोट्यातून खासदार केलं. संभाजीराजे यांना भाजपने किती सन्मान दिला हे ते सांगत नाहीत,\" असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. तसंच मोदी संभाजीराजेंना याआधी खूपवेळा भेटल्याचा दावासुद्धा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. \n\nमराठा आरक्षणाचा मुद्दा राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्याने आणि कोरोनाची स्थिती गंभीर असल्यानेच पं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटील : 'उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी 400पेक्षा जास्त जागा जिंकतील' #5मोठ्या बातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'उद्या निवडणुका घेतल्या तर मोदी 400पेक्षा जास्त जागा जिंकतील' - चंद्रकांत पाटील\n\n'पंतप्रधान मोदींना बदनाम करण्याचं षड्यंत्र रचण्यात येत असून उद्या निवडणुका घेतल्या तर मोदींना 400 पेक्षा जागा मिळतील,' असा विश्वास भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय. \n\nदेवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मंगळवारी (18 मे) भाजपची मराठा आरक्षणविषयक बैठक झाली. या बैठकीनंतर चंद्रकांत पाटील पत्रकारांशी बोलत होते. \n\nयावेळी त्यांना काँग्रेसचं 'कथित' टूल किट आणि राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्यावर करत असलेल्या टीक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटील : अभाविपचे कार्यकर्ते ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष... एक राजकीय प्रवास\\nसारांश: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, त्यांच्याविषयी व्यक्त केली जाणारी मतं आणि प्रत्यक्षात त्यांचं व्यक्तिमत्त कसं आहे, त्यांचं राजकीय वजन किती आहे, याविषयीची सविस्तर जाणून घ्यायचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकीर्द\n\nचंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या खानापूर गावचे. पण, वडील गिरणी कामगार असल्यामुळे त्यांचं बालपण मुंबईत गेलं.\n\nत्यांनी 13 वर्षं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. पुढे अभाविपचे प्रदेश मंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री आणि अखिल भारतीय महामंत्री म्हणून काम केलं.\n\n1995 ते 1999 या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह म्हणून काम पाहिलं. त्यांची 2004 मध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटील यांनी दत्तक घेतलेलं कसबा वाळवे गाव आदर्श झालं आहे का?\\nसारांश: \"चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निधीतून गावातील मुख्य रस्त्यांचं काम झालं, पण अंतर्गत रस्ते अजूनही खराब अवस्थेत आहे,\" रस्त्याकडे निर्देश करत कृष्णात देसाई सांगत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृष्णात देसाई हे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे गावात राहतात. \n\nकेंद्र सरकारच्या 'सांसद आदर्श ग्राम योजने'च्या धर्तीवर राज्यात 2015मध्ये 'आमदार आदर्श ग्राम योजना' सुरू करण्यात आली. प्रत्येक आमदारानं आपल्या मतदारसंघातील 3 ग्रामपंचायती निवडाव्यात आणि जुलै 2019पर्यंत त्या 'आदर्श ग्राम' म्हणून विकसित कराव्यात, असं या योजनेसंबंधीच्या शासन निर्णयात सांगण्यात आलं. \n\nराज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कसबा वाळवे हे गाव दत्तक घेतलं आहे. आम्ही गावात गेल्यानंतर सगळीकडे बऱ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रकांत पाटीलः मला आणि फडणवीसांना कोणतीही टोपणनावं दिलेली चालतात का? #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मला आणि फडणवीसांना कोणतीही टोपणनावं दिलेली चालतात का? - चंद्रकांत पाटील \n\nभाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत, अशी टीका केली होती. त्याबाबत प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. \n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मला कोणतीही टोपणनावं दिली, आमच्याबद्दल काहीही बोललं तर राष्ट्रवादी काँग्रेसला चालतं का, असा प्रतिप्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रशेखर आझाद यांची शेवटची ऐतिहासिक चकमक कशी झाली होती?\\nसारांश: 23 जुलै 1906 रोजी चंद्रशेखर आझाद यांचा जन्म झाला होता. त्यांच्या जन्मदिनी हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अलाहाबाद संग्रहालयात चंद्रशेखर आझाद यांचं ते ऐतिहासिक पिस्तूल ठेवलेलं आहे. हे तेच पिस्तूल जे 27 फेब्रुवारी 1931 ला त्यांच्या हातात होतं. \n\nयाच पिस्तुलातून झाडलेल्या गोळीनं आझाद यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. पण पोलिसांची कागदपत्रं वेगळंच काही सांगतात. चंद्रशेखर आझाद पोलिसांच्या गोळीनेच तर नाही ना मारले गेले?\n\nअलाहाबाद म्हणजेच आजच्या प्रयागराजमधील कर्नलगंज पोलीस ठाण्यात ब्रिटिश पोलिसांची एक गुन्हे नोंदवही आहे, त्यात पाहिलं तर असा संशय निर्माण होतो. \n\nतत्कालीन पोलीस कागदपत्र सांगतात की सकाळ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रावर जमीन असलेल्या राजीव यांना चांद्रयान मोहिमेबद्दल काय वाटतं?\\nसारांश: चांद्रयान - 2 मोहिमेद्वारे भारताने अंतराळ मोहिमांमधल्या एका नवा टप्प्यात पदार्पण केलं आहे. आणि म्हणूनच राजीव भागदी खुश आहेत. कारण त्यांनी चंद्रावर जमीन घेतलेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजीव भागदी\n\n२००३मध्ये १४० अमेरिकन डॉलर्सला चंद्रावर जमीन घेतल्याचं राजीव यांचं म्हणणं आहे. त्यासाठीचा दाखल करण्यात आलेला दावा आणि करार (registered claim and deed) त्यांच्याकडे आहे. यामध्ये असं म्हटलं आहे आहे की पृथ्वीचा उपग्रह असणाऱ्या चंद्रावरील मेअर इमब्रियम (लाव्हा असणारं खोरं) जवळील जमीन राजीव भागदी यांच्या मालकीची आहे. न्यूयॉर्कमधील लुनार रजिस्ट्रीने या मालमत्तेची नोंदणी केल्याचं या करारामध्ये म्हटलं आहे. \n\nपण चंद्रावर जमीन घेणारे राजीव एकटेच नाहीत. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि सुशांत सि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रावर जाण्यासाठी केलेल्या खटपटीतून लागले हे इतके शोध\\nसारांश: \"मानवाचं हे एक छोटंसं पाऊल आहे पण मानवजातीसाठी ही एक मोठी झेप आहे.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"20 जुलै 1969रोजी चंद्रावर पहिल्यांदा उतरल्यानंतरचे नील आर्मस्ट्राँग यांचे हे उद्गार. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने 50 वर्षांपूर्वी गाठलेल्या मोठ्या ध्येयाला उद्देश्यून हे वाक्य होतं. \n\nपण ही एक अशीही गोष्ट होती जिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यावर झाला. \n\nआजच्या मूल्यांमध्ये मोजायचं झालं तर या अपोलो प्रोग्रामचा खर्च होता सुमारे 200 बिलियन डॉलर्स. पण याच अपोलो कार्यक्रमामुळे असे काही बदल झाले जे आपल्या कधी लक्षातही आले नाहीत. \n\nवायरींच्या गुंत्यात न अडकता साफसफाई करणं सोपं झालं\n\nअपोलो उड्डाणांच्या आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चंद्रावरची दगड-माती गोळा करून चीनचं चँग-5 यान पृथ्वीवर उतरलं\\nसारांश: चीनचं चँग-5 यान चंद्रावरचे दगड आणि मातीचे नमुने घेऊन पृथ्वीवर परतलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बर्फाच्छादित प्रदेशात यान उतरलं.\n\nचंद्राच्या अप्रकाशित अशा भागात कार्यरत चँग-5 यान दगड आणि मातीच्या नमुन्यांचा समावेश असणारी कॅप्सूल घेऊन मंगोलियात स्थानिक वेळेनुसार दीड वाजता उतरलं. \n\nअमेरिकेचं अपोलो आणि रशियाच्या लुना या चांद्रमोहिमा यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर 40 वर्षांनी चीनचं यान मातीच्या नमुन्यांसह परतलं आहे. \n\nयामुळे चंद्राच्या पृष्ठभागाबद्दल, तिथल्या भौगोलिक स्थितीबद्दल, भूगर्भाबद्दल, इतिहासाबद्दल नव्याने काही कळू शकतं. \n\nचँग-5 यशस्वी परतणं हे चीनच्या अंतराळविश्वातल्या दमदार मुशाफिरीचं द्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चक्का जामः शेती कायदे रद्द करण्यासाठी सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिलीय- राकेश टिकैत\\nसारांश: दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचा आज चक्का जाम आहे. कोणताही अनुचित प्रसंग टाळण्यासाठी राजधानी दिल्लीत 50,000 दिल्ली पोलीस, पॅरामिलिटरी आणि राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राकेश टिकैत\n\nशहरातील 12 मेट्रो स्टेशन्स हाय अलर्टवर आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी बॅरिकेड्स आणि तारांची बंडलं सज्ज ठेवण्यात आली आहेत. \n\nलाल किल्ला, जामा मशीद, जनपथ, मंडी हाऊस, आयटीओ, दिल्ली गेट, सेंट्रल सेक्रेटरिएट, खान मार्केट, नेहरू प्लेस विश्वविद्यालय या दिल्ली मेट्रोवरील स्टेशन्सची प्रवेशद्वारं बंद करण्यात आली आहेत. \n\nपरिस्थिती हाताबाहेर जाऊ नये याकरता ड्रोनद्वारेही बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. \n\n\"शेती कायदे रद्द करण्यासाठी आम्ही सरकारला 2 ऑक्टोबरपर्यंत वेळ दिली आहे. त्यानंतर आम्ही पुढची योज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चर्चमध्ये धर्मगुरूंकडून होणारे बाल लैंगिक अत्याचार रोखण्यात अपयश : पोप यांची कबुली\\nसारांश: चर्चच्या माध्यमातून होणाऱ्या बाल लैंगिक शोषणाच्या घटना आणि त्याचं केलं जाणारं समर्थन याचा पोप फ्रान्सिस यांनी निषेध केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगातल्या 120 कोटी रोमन कॅथलिक नागरिकांना उद्देशून लिहिलेल्या 'द पीपल ऑफ गॉड' या पत्रात पोप यांनी आपली भूमिका मांडली आहे. \n\nधर्मसंस्थेकडून होणारा हा अश्लाघ्य प्रकार लवकरात लवकर थांबावा असं आवाहन पोप यांनी केलं आहे. चर्चमधील ही 'मरणाची संस्कृती' थांबवण्याचे आवाहन करतानच त्यांनी या पत्रात क्षमेची मागणी केली आहे. अशा प्रकारांना समोरे जाताना येत असल्याच्या अपयशांचाही त्यांनी उल्लेख केला आहे. \n\nगेल्या आठवड्यात अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनियामध्ये गेली सात दशकं सुरू असलेल्या लैंगिक शोषणासंदर्भात ज्युरींन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चांद्रमोहीम : कसं होतं अपोलो 11 मिशन?\\nसारांश: चंद्रावर माणूस पहिल्यांदा उतरला आणि असं करणारा अमेरिका पहिला देश ठरला, त्याला जवळपास 50 वर्षं झाली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिका आणि जगाच्या इतिहासातच अपोलो 11 मोहिमेचं यश, हा मोठा क्षण होता. पण तेव्हा नक्की काय घडलं? आणि ते इतकं महत्त्वाचं का आहे? \n\n1957मध्ये तेव्हाच्या सोव्हिएत युनियने स्पुटनिक उपग्रह लाँच केला. त्यानंतर अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये अंतराळात जाण्याची स्पर्धा सुरू झाली. \n\n1961 मध्ये जॉन एफ. केनेडी अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि अनेक अमेरिकन नागरिकांना असं वाटलं की शीतयुद्धातल्या त्यांच्या या प्रतिस्पर्ध्याच्या समोर या तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत अमेरिका मागे पडणार. \n\nत्याच वर्षी सोव्हिएत युनियन पह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चांद्रयान 2: ऑर्बिटरने खरंच विक्रम लँडरचा फोटो पाठवला आहे?\\nसारांश: अंतराळातून काढलेला चंद्राच्या पृष्ठभागाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा फोटो विक्रम लँडरचा असल्याचं सांगत शेअर होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चंद्राभोवती परिक्रमा करत असलेल्या ऑर्बिटरनं विक्रम लँडरचा हा थर्मल फोटो पाठविला असून इस्रोनं तो प्रसिद्ध केल्याचा दावा व्हायरल होत असलेल्या मेसेजमधून करण्यात येत आहे. \n\n47 दिवसांच्या प्रवासानंतर शनिवारी (7 सप्टेंबर) चांद्रयान-2 चं विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागापासून केवळ 2.1 किलोमीटर अंतरावर होतं. त्याचवेळी विक्रम लँडरचा इस्रोच्या बंगळुरू इथल्या केंद्रासोबतचा संपर्कच तुटला. \n\nचांद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं विक्रम लँडर नेमकं कोठे आहे, हे शोधून काढलं आहे. मात्र अजूनपर्यंत या लँडरसोबत कोणताही संपर्क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चार औषधं असलेली 'ही' गोळी दूर करते हृदयविकाराचा धोका\\nसारांश: बदलत्या जीवनशैलीचे आरोग्यावर विपरित परिणाम होताना दिसतात. वेगवेगळ्या प्रकारचे हृदयविकार आणि स्ट्रोकच्या रुग्णांची संख्या वाढतीये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र, चार औषधं असलेली एकच गोळी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचं प्रमाण एक तृतियांशाने कमी करू शकते, असं नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनातून सिद्ध झालं आहे. \n\nअनेक औषधं असलेल्या या गोळीला 'पॉलिपिल' म्हणतात. या पॉलिपिलमध्ये रक्त पातळ करणारं अॅस्पिरीन, कोलेस्टेरॉल कमी करणारं स्टॅटीन आणि रक्तदाब कमी करणारी दोन औषधं असतात. \n\nइराण आणि युकेमधल्या वैज्ञानिकांनी हे संशोधन केलं आहे. वैज्ञानिकांच्या मते ही गोळी अतिशय परिणामकारक आहे. त्या तुलनेत या गोळीची किंमत मात्र अगदीच कमी आहे. \n\nपुरेशी वैद्यकीय सेव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चारुलता पटेल: 87 वर्षांच्या आजीबाई ठरल्या 'फॅन ऑफ द टुर्नामेंट'\\nसारांश: बांगलादेशवर विजय मिळवत मंगळवारी विराट कोहलीची भारतीय टीम वर्ल्ड कप 2019च्या सेमी फायनलमध्ये दाखल झाली. आणि विराटने हा विजय साजरा केला त्याच्या एका सुपर फॅनसोबत. या फॅनचं वय - फक्त 87 वर्षं. नाव - चारुलता पटेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विजय मिळवून टीम मैदानातून बाहेर पडत असताना विराट कोहली आणि मॅन ऑफ द मॅच ठरलेला रोहित शर्मा थेट गेले चारुलता पटेल यांना भेटायला. स्टॅण्ड्समधून भारतीय टीमला पिपाणी वाजवत चिअर अप करणाऱ्या या आजी कॅमेऱ्यावर झळकल्या आणि इंटरनेटवर व्हायरल झाल्या. \n\nपत्रकार मझहर अर्शद यांनी ट्वीट केलंय : \"पहिला वर्ल्डकप खेळवला जायच्या 43 वर्षं आधी चारुलता यांचा जन्म झालाय. त्यांनी क्रिकेटर्सच्या अनेक पिढ्या पाहिल्या आहेत, पण विराट त्यांना सर्वोत्तम वाटतो. त्या फॅन ऑफ द टूर्नामेंट आहेत!\"\n\nटीम इंडियाला जोशामध्ये प्रोत्सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चिदंबरम: विशेष न्यायालयानं सुनावली 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी\\nसारांश: माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी विशेष न्यायालयानं 26 ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. नाट्यमय पद्धतीनं अटक केल्यानंतर चिदंबरम यांना गुरूवारी (22 ऑगस्ट) सीबीआयच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पी.चिदंबरम\n\nकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल तसंच अभिषेक मनु सिंघवी यांनी चिदंबरम यांची बाजू न्यायालयात मांडली. त्यांनी चिदंबरम यांना जामीन देण्याची मागणी केली होती. \n\nसीबीआयच्या वतीनं महाधिवक्ता तुषार मेहता यांनी चिदंबरम यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. चिदंबरम यांचं प्रकरण अतिशय गंभीर आहे. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करणं गरजेचं आहे. चिदंबरम तपासात सहकार्य करत नसल्याचाही आरोप सीबीआयनं न्यायालयात युक्तिवाद करताना केला. \n\nया प्रकरणातील अन्य आरोपींना जामीन मिळाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीन म्हणतो, अमेरिकेनं भारत-चीन सीमावादापासून दूर राहावं\\nसारांश: चीनमधलं कम्युनिस्ट सरकार हिंस्त्र श्वापदासारखं असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारत दौरा आटोपून आता श्रीलंकेत दाखल झाल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं. \n\nमाईक पॉम्पिओ यांच्या या विधानाची कोलंबो येथील चिनी उच्चायुक्तालयाने गंभीर दखल घेतली. त्यांनी याचा निषेध नोंदवत आपली प्रतिक्रिया लेखी स्वरुपात कळवली आहे. \n\nश्रीलंका आणि चीनचे एकमेकांसोबतचे संबंध कायम राखण्यासाठी आपण स्वतः सक्षम आहोत. तिसऱ्या कोणत्याही देशाने याबाबत सल्ला देण्याची गरज नाही, असं चिनी दूतावासाने म्हटलं आहे.\n\nदौरा आदरयुक्त आणि लाभदायक असला पाहिजे. समस्या वाढवण्यासाठी दौरा केला जाऊ नये, असंही चीनने म्हटलं.\n\nपॉम्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीन: तरुणांमध्ये 'बायकी' गुण येऊ नयेत म्हणून सरकार करणार शिक्षणात सुधारणा\\nसारांश: चीनमध्ये शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या एका पत्रकामुळे सध्या नाराजी व्यक्त होतेय. चीनमधले तरुण 'मुलींसारखे' थोडक्यात 'बायकी' होत असल्याचं यात म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक ऑनलाईन यूजर्सने हा निर्णय 'सेक्सिस्ट' असल्याची टीका केली आहे. मात्र, असा समज होण्यामागे काहीप्रमाणात चीनमधले सेलिब्रिटीही जबाबदार असल्याचं काहींचं म्हणणं आहे. \n\nचीनमधले पुरुष मॉडेल 'सैन्यातल्या नायकांसारखे' बळकट आणि धष्टपुष्ट नसल्याची चिंता चीन सरकारने व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग स्वतः फुटबॉलप्रेमी आहेत आणि चीनमध्ये उत्तम खेळाडू तयार व्हावेत, अशी त्यांचीही इच्छा आहे. \n\nयामुळेच गेल्या आठवड्यात चीनच्या शिक्षण मंत्रालयाने हे पत्रक जारी केलं आहे. \n\nकिशोरावस्थेत मुलां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनच्या कर्ज विळख्यात अडकत आहेत शेजारी देश\\nसारांश: वन बेल्ट वन रोड ही योजना यशस्वी करण्यासाठी चीन जीवापाड मेहनत करत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह (BRI) नावाची ही योजना सुरू होऊन पाच वर्षं झाली. ती प्रत्यक्षात आणणं चीनसाठीही सोपं काम नव्हतं.\n\nचीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी 7 सप्टेंबर 2013 रोजी कझाकिस्तानमध्ये एका विद्यापीठात भाषण करताना या योजनेची घोषणा केली होती.\n\nतेव्हापासून या योजनेत जगातील 70पेक्षा जास्त देश जोडले गेले आहेत.\n\nचीनच्या राष्ट्राध्यक्षांनी या योजनेचा 'प्रोजेक्ट ऑफ द सेंच्युरी' असा उल्लेख केला आहे.\n\nभारत या प्रकल्पापासून दूर राहण्यात यशस्वी ठरला असला, तरी भारताचे काही शेजारी देश या प्रकल्प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीननं खरंच 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं?\\nसारांश: चीनने 10 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याचा दावा चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिनपिंग यांच्या म्हणण्यानुसार, 2012 मध्ये राष्ट्रपती बनल्यानंतर त्यांनी महत्त्वाकांक्षी लक्ष्य समोर ठेवलं आणि ते पूर्णही केलं.\n\nमात्र, प्रश्न उपस्थित होतो की, खरंच चीननं इतक्या मोठ्या संख्येतील लोकांना गरिबीतून बाहेर काढलं का?\n\nबीबीसीने जागतिक बँकेने दिलेल्या जागतिक गरिबीच्या आकडेवारीची तुलना चीनच्या आकडेवारीशी करून, चीनच्या दाव्याची पडताळणी केली आहे.\n\nचीनमधील गरिबीचे आकडे\n\nचीनमधील गरिबीच्या व्याख्येनुसार, ग्रामीण भागात राहणारी व्यक्ती जी दररोज 2.30 डॉलरपेक्षा (महागाई दरानुसार अॅडजस्ट केल्यावर)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीननं स्वतःच्याच विकासाचं लक्ष्य कमी केलं, सरकार म्हणालं 'धोरणात्मक निर्णय'\\nसारांश: चीननं 2019 साठी आपल्या आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. 2019 या आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर 6 टक्के निर्धारित करण्यात आला आहे. गेल्या वर्षी चीननं आर्थिक विकास दराचं उद्दिष्ट 6.5 टक्के निश्चित केलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकारनं नॅशनल पीपल्स काँग्रेस अर्थात चीनच्या संसदेमध्ये आर्थिक वाढीसंबंधीचा अहवाल सादर केला. \n\nदेशामधील आर्थिक मंदीबद्दल लोकांची धारणा बदलण्यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचं पीपल्स काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात मांडलेल्या या अहवालात म्हटलं आहे. 5 फेब्रुवारीला हा अहवाल मांडण्यात आला होता. \n\n\"विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या संधींचा विचार करता चीन एका महत्त्वाच्या टप्प्यावर आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेमधील लवचिकता, संभाव्यता आणि सर्जनशीलता मुक्त करण्याची आवश्यकता आहे,\" असं या अहवालामध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमध्ये लहान मुलांच्या पॅंटला छिद्र का आहे?\\nसारांश: एकीकडे भारतात पंतप्रधानांपासून ते बॉलिवुडचे मोठे तारे स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यात धडपड करत आहेत. पण चीनमध्ये मात्र स्थिती वेगळी आहे. इथं कुठल्याही गल्ली-बोळात किंवा एखाद्या पार्कमध्ये गेल्यावर तुम्हाला कुणी लहान मुलगा संडासाला बसलेला दिसण्याची शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कारण चीनमध्ये असं चित्र सर्वत्र उघडपणे दिसतं. आणि याला कारणीभूत, किंवा चालना देणारं माध्यम, आहे एक खासपद्धतीचा पारंपारिक ड्रेस. 'कई डांग कू' नावाचा हा ड्रेस, चीनमध्ये लहान मुलांना वावरताना कुठलीही अडचण येऊ नये याकरिता घातला जातो.\n\nमूळत: ही खासपद्धतीची पँट असते जिच्या मागच्या बाजूला एक भलं मोठं छिद्र असतं. हे खरं आहे की, आधीच्या तुलनेत आता या पँटचा वापर कमी झाला आहे, पण तरी ही पद्धत अद्याप बंदही झालेली नाही.\n\nचीनमध्ये वावरणाऱ्या परदेशी नागरिकांना तर अशी पँट पाहून नवलचं वाटावं. ती पँट का वापरतात,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमध्ये वीगर मुस्लिमांचं तुरुंगात डांबून सुरू आहे सक्तीचं प्रशिक्षण\\nसारांश: चीनमधल्या शिनजियांग प्रांतात असलेल्या हजारो छावण्या म्हणजे कडेकोट बंदोबस्त असलेले तुरुंगच आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आणि तिथे शेकडो-हजारो लोकांना ब्रेनवॉश म्हणजे बुद्धिभेद करण्यासाठी ठेवण्यात आलंय, असं आता स्पष्ट झालं आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध पत्रकारिता करणाऱ्या एका पत्रकारांच्या गटाने तसे महत्त्वाचे दस्ताऐवज सादर केले आहेत. \n\nबीबीसीनेही या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे. आणि त्यातून हेच स्पष्ट होतं की, या छळ छावण्याच आहेत. आणि इथल्या लोकांना डांबून ठेवण्यात आलंय, त्यांचा छळ होतोय.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चीनमध्ये सापडला कोरोना व्हायरस सारखाच जीवघेणा नवा व्हायरस, दुसरी जागतिक साथ आणण्यास सक्षम\\nसारांश: चीनमध्ये शास्त्रज्ञांना फ्लू पसरवणारा एक नवीन विषाणू सापडला आहे. नवी जागतिक साथ पसरवण्याची क्षमता या विषाणूमध्ये असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डुकरामध्ये हा विषाणू आढळून आला आहे. \n\nहा विषाणू म्युटेट होऊन त्याची माणसांनाही लागण होऊ शकते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. \n\nअसं असलं तरी या विषाणूमुळे लगेच काही धोका नाही. मात्र, माणसांना या विषाणूची लागण होण्यासाठीचे सर्व गुणधर्म या विषाणूमध्ये आहेत आणि म्हणूनच यावर बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. \n\nहा विषाणू नवीन असल्याने त्याचा सामना करण्यासाठीची आपली रोगप्रतिकार क्षमता समर्थ नाही. \n\nProceedingd of the National Academy of Sciences या विज्ञानविषयक नियतकालिकात संशोधकांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चुंबन स्पर्धेत भाग घेऊन म्हणे नवरा-बायकोत प्रेम वाढेल\\nसारांश: देशाविदेशात किस फेस्टिव्हल होत असल्याच्या बातम्या आपण अधूनमधून वाचतो. पण अशी चुंबन स्पर्धा चक्क भारतात आणि तीही झारखंडमध्ये भरली आहे!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चुंबन स्पर्धा\n\nपाकुड जिल्ह्यातली डुमरिया जत्रा चुंबन स्पर्धेच्या निमित्ताने प्रकाशझोतात आली आहे. यामुळे इथलं राजकीय वातावरणही तापलं आहे.\n\nया स्पर्धेमुळे सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोध पक्ष झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात यासंबंधी चर्चा केली जाईल, असं सत्ताधारी भाजपने जाहीर केलं आहे. \n\nतर लोकांच्या हिताशी निगडीत कोणताच मुद्दा भाजपकडे नसल्याने भाजप नेते अशा गोष्टींकडे लक्ष देत आहेत, अशी टीका झारखंड मुक्ती मोर्चाने (झामुमो) केली आहे. \n\nआदिवास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चे गवेरा : तरुणांच्या टी शर्टवर सर्रास दिसणारा हा क्रांतिकारक कोण आहे?\\nसारांश: चे गवेरा व्यवसायानं डॉक्टर होते. वयाच्या 30व्या वर्षी ते क्युबाचे उद्योगमंत्री बनले. पण लॅटीन अमेरिकेत क्रांतीचा विचार पोहचवण्यासाठी पदाचा त्याग करून ते जंगलांत गेले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकेकाळी अमेरिकेचा सर्वांत मोठा शत्रू म्हणून ओळखले जाणारे चे गवेरा आज जगभरातल्या अनेक लोकांसाठी क्रांतिकारक आहेत. \n\nअमेरिकेच्या वाढत्या शक्तीला 50 आणि 60च्या दशकात आव्हान देणारा हा युवक. अर्नेस्तो चे गवेरा यांचा जन्म 14 जून 1928ला मध्यवर्गीय कुटुंबात अर्जेंटिनामध्ये झाला होता. \n\nसत्तेतून संघर्षाकडे\n\nअर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आर्यसमधल्या एका कॉलेजमधून डॉक्टर बनलेल्या चे गवेरा यांच्या मनात आलं असतं तर त्यांना निवांत आयुष्य जगता आलं असतं. \n\nपण आपल्या आजूबाजूला गरिबी आणि शोषण पाहून तरुण चे गवेरा या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चेंबूर बलात्कार प्रकरण: पीडितेच्या मृत्यूनंतरही आरोपी मोकाट, संतप्त कुटुंबीय तपासयंत्रणेवर नाराज\\nसारांश: 7 जुलैच्या रात्री 'ती' घरी आली, तेव्हा तिच्यावर नेमकं काय ओढवलं होतं, याची तिच्या भावाला कल्पनाही नव्हती. आपल्या मुलीवर अत्याचार झाला आहे, हे तिच्या कुटुंबीयांना कळेपर्यंत दोन आठवडे उलटले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"घटना मुंबईतल्या चेंबूरची आहे. 19 वर्षांच्या या तरुणीवर चेंबूरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याचं प्रकरण समोर आलं, त्यालाही महिनाभर उलटला आहे. बुधवारी म्हणजे 28 ऑगस्टला औरंगाबादच्या रुग्णालयात ही मुलगी दगावली.\n\nइतक्या दिवसांनंतरही आरोपी पकडले गेले नसल्यानं मुलीच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनास आणि तिचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यात शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसनं चेंबूरमध्ये निषेध मोर्चा काढल्यानं या प्रकरणाला राजकीय रंग मिळाला. \n\nपीडितेवर घडलेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चेतेश्वर पुजारा: अॅडलेडच्या मानकऱ्याला जेव्हा टीममधूनच वगळण्यात आलं होतं...\\nसारांश: या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने 1,868 मिनिटं फलंदाजी करताना 1,258 चेंडू खेळून काढले. तीन शतकं, एका अर्धशतकासह पुजाराने चार कसोटींमध्ये मिळून 521 धावा केल्या. याच दमदार प्रदर्शनासाठी पुजाराची मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुजारा रनआऊट झाला तो क्षण.\n\nसिडनीपूर्वी अॅडलेड टेस्टमध्ये पुजाराने 280 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होतं. त्या शतकाबरोबर त्याचा समावेश 17 टेस्ट सेंच्युरी क्लबमध्ये झाला होता. \n\nसौरव गांगुली, हर्बर्ट सटक्लिफ, दिलशान तिलकरत्ने, मायकल आथर्ट्न, रिची रिचर्डसन यांच्यासारख्या फलंदाजांना मागे टाकत त्याचा समावेश दिलीप वेंगसरकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, मार्टिन क्रो, अॅडम गिलख्रिस्ट, डेनिस क्रॉम्प्ट्न यांच्या गटात झाला आहे.\n\nपुजाराच्या शतकानंतर 8 षटकांनंतर कर्णधार विराट कोहली 82 धावांवर (204 चेंडू) बाद झाला. कोह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चेदार मानव : 10 हजार वर्षांपूर्वी इंग्रज काळे होते!\\nसारांश: दहा हजार वर्षांपूर्वीच्या ब्रिटनमधल्या नागरिकांची त्वचा काळ्या रंगाची आणि डोळे निळ्या रंगांचे असल्याचे एका वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : 10 हजार वर्षांपूर्वी इंग्रज काळे होते!\n\nलंडनमधल्या नॅचरल हिस्टरी म्युझियमनं 10 हजार वर्षांपूर्वीच्या चेदार मानवाच्या DNAचे नमुने तपासले. या मानवाचा एक पूर्ण सांगाडा 1903 मध्ये सापडला असून हे ब्रिटनमध्ये सापडलेले सगळ्यांत जुने मानवी शरीराचे अवशेष आहेत.\n\nया मानवाच्या चेहऱ्याची पुर्नरचना करण्यासाठी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या संशोधकांनी या सांगाड्याचा जनुकीय अभ्यास केला. \n\nयातून सध्याच्या आधुनिक युरोपियन नागरिकांची त्वचा ही त्यांना मिळालेली फार अलिकडची देणगी असल्याचं समोर येत आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: चेन्नईत भीषण पाणीटंचाई; शहराला पाणीपुरवठा करणारे तलाव आटले\\nसारांश: चेन्नई शहराला पाणीपुरवठा करणारे चार प्रमुख तलाव कोरडे झाले आहेत. भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहराला विविध उपाययोजना कराव्या लागत असून त्यासाठी नवीन बोअरवेलही खोदल्या जात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चेन्नईमधले अनेक लोक असे रिकाम्या हंडे घेऊन तासन तास वाट पाहत असतात.\n\nपाण्याच्या सरकारी टाक्यांमधून पाणी भरण्यासाठी स्थानिकांना तासनतास रांगेमध्ये उभं रहावं लागतंय. आणि पाणी नसल्याने अनेक रेस्टाँरंट्स बंद झालेली आहेत.\n\n\"आता फक्त पाऊसच चेन्नईला यातून वाचवू शकतो,\" एका अधिकाऱ्याने बीबीसी तमिळशी बोलताना सांगितलं. \n\n2011च्या जनगणनेनुसार चेन्नई हे देशातलं सहाव्या क्रमांकाचं सर्वात मोठं शहर आहे. आणि आता गेले अनेक आठवडे इथे भीषण पाणीटंचाई आहे.\n\nतलावांतलं पाणी कमी होऊ लागल्यानंतर अनेक हॉटेल्स आणि रेस्टाँर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: छातीत धडधड कारणेः तुमच्याही छातीत अचानक धडधडतं का? पॅनिक अॅटॅक म्हणजे काय?\\nसारांश: 'तो' एकेदिवशी घरी आला. ऑफिसात बॉसबरोबर थोडी बाचाबाची झाली होती खरी पण घरी आल्यावर नेहमीप्रमाणे तो जेवून झोपला. अचानक रात्री त्याला आपल्या छातीची धडधड वाढतेय असं वाटू लागलं. वाटू लागलं नाही वाढलीच आहे हे त्याच्या लक्षात आलं. लगेच त्याला श्वास कोंडल्यासारखं वाटू लागलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता त्याला घाम फुटला, चक्कर आल्यासारखं वाटू लागलं मनामध्ये लाखो प्रकारचे विचार येऊ लागले. हे अचानक काय होतंय याकडेच सगळं त्याचं लक्ष, मन, शरीर एकवटलं गेलं. \n\nआजवर आपण टीव्ही सिनेमात, पुस्तकात, पेपरमध्ये वाचलेला 'हार्ट अॅटॅक' तो 'हाच' असं त्याला वाटू लागलं. त्याची खात्रीच पटली की हाच तो हृदयविकाराचा धक्का. आली... आली.. माझी वेळ आली... आता आपण मरणार असं त्याला वाटलं...\n\nझालं... आपल्याला हृदयविकार झाला आहे असं समजून त्यानं आधी गुगलवर छातीत धडधडणे या विषयाची कारणं, उपाय शोधायला सुरुवात केली. दुसऱ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: छेडछाडीनंतर तरुणीला जिवंत जाळलं, आरोपी फरार\\nसारांश: 15 नोव्हेंबरला संध्याकाळपासूनच बिहारच्या दोन महिलांच्या घरी लोक जमायला सुरुवात झाली. लोकांसोबत स्थानिक मीडियाही दोन्ही घरात येत होता. पण दोन्ही घरात वेगवेगळ्या कारणासाठी गर्दी जमली होती. एका घरात आनंदोत्सव होता तर दुसऱ्या घरात शोक.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतीकात्मक फोटो\n\nपहिली महिला आहे रेणू देवी. ज्या बिहारच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. दुसऱ्या बाजूला त्यांच्या बेतिया या ठिकाणापासून जवळपास 190 किमी अंतरावर वैशाली या गावात अरमिदाचा (बदलेले नाव) मृतदेह अंगणात आणला आहे. \n\nजळालेल्या अवस्थेत असलेला हा मृतदेह राज्यातील महिलांवर वाढत्या अत्याचारांच्या घटनेचे एक जिवंत उदाहरण आहे. \n\nअरमिदाने 17 दिवस मृत्यूशी झुंज दिली. पण ती अपयशी ठरली. 15 नोव्हेंबरला बिहारच्या पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटलमध्ये तिचा मृत्यू झाला.\n\nप्रतीकात्मक फोटो\n\nकोण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जगभरातील किशोरवयीन मुलांमध्ये का वाढतोय लठ्ठपणा?\\nसारांश: गेल्या चार दशकांमध्ये लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण तब्बल दहापटाने वाढलं आहे. याचाच अर्थ जगभरात 12.40 कोटी मुलं-मुली ही खूप जाड आहेत, असा एका संशोधनातून समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरातील किशोरवयीन मुलांमध्ये वाढतोय लठ्ठपणा\n\nपूर्व आशियामध्ये लठ्ठ मुलं आणि पौगंडावस्थेतील मुलांच्या संख्येत सर्वाधिक वाढ झाली आहे. अलिकडच्या वर्षांमध्ये चीन आणि भारतातील आकड्यांमध्ये फुगवटा बघायला मिळाला आहे.\n\nजगातील 200 देशांमध्ये लठ्ठपणाविषयीचं निरक्षणाची नोंद 'द लॅन्सेट' करते. हे या क्षेत्रातलं सर्वांत मोठं विश्लेषण असतं.\n\nयूकेमध्ये पाच ते 19 वयोगटातील प्रत्येक दहा जणांपैकी एकजण लठ्ठ असतो.\n\nलठ्ठ मुलं पुढे चालून प्रौढावस्थेतही लठ्ठच राहण्याची शक्यता असते. अशांना आरोग्याच्या गंभीर समस्याही भे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असलेला भारत लोकांचं इंटरनेट बंद करतो तेव्हा\\nसारांश: भारतात 2020मध्ये तब्बल 9 हजार तास वेगवेगळ्या ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आलं आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे देशाचं तब्बल 280 कोटी अमेरिकन डॉलर्स एवढं नुकसान झालं आहे. जगातली सगळ्यांत मोठी लोकशाही असलेला भारत लोकांचे इंटरनेट बंद करतो तेव्हा देशाची प्रतिमा ढासळते असं टीकाकारंना वाटत आहे.\n\nतर दुसऱ्या बाजुला लोकांची मुस्कटदाबी होते, असाही आरोप होत आहे.\n\nहेही पाहिलंय का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जपानचे रोबो पोहोचले अशनीवर; ग्रहांची निर्मिती उलगडणार\\nसारांश: जपानची अवकाश संशोधन संस्था JAXAनं नवा इतिहास रचला आहे. जपानने अवकाशात पाठवलेले 2 रोबोटिक यान एका अशनीवर यशस्वीरीत्या उतरले आहेत. या यानांनी या अशनीची छायाचित्रही पाठवली आहेत. स्पेसक्राफ्टमधून अशनीवर यान उतरवण्याची ही पहिलीच वेळ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जपानने पाठवलेले रोबोट अशनीवर उतरले आहेत.\n\nशुक्रवारी हायाबुसा-2 या स्पेसक्राफ्टमधून ही दोन 'रोव्हर' अशनीवर उतरली आहेत. हा अशनी 1 किलोमीटर इतका मोठा असून या दोन रोव्हर प्रकारच्या यानांनी या अशनीवर भटकंती सुरू केली आहे. हे दोन यान म्हणजे रोबोच आहेत. \n\nहीच ती अशनी\n\nJAXAनं दोन्ही रोव्हर उत्तमपणे काम करत असल्याचं म्हटलं आहे. हे रोव्हर अशनीच्या पृष्ठभागावरील छायाचित्र घेऊ शकतात, आणि तापामान नोंदवू शकतात.\n\nRyugu असं या अशनीचं नाव आहे. हायाबुसा-2ला या यानाजवळ पोहोचायला साडेतीन वर्षं लागली. \n\nयुरोपियन स्प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जम्मू-काश्मीर : गुपकर जाहीरनामा नेमका काय आहे?\\nसारांश: गुपकर जाहीरनाम्याच्या मुद्द्यावरून आता पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गृहमंत्री अमित शहा यांनी ट्वीट करत यामुद्द्यावरून काँग्रेसला सवाल विचारला आहे. \n\n'गुपकर टोळी जागतिक बनू लागली असून, जम्मू-काश्मीरच्या मुद्दय़ावर परदेशी गटांच्या हस्तक्षेपाची मागणी ते करत आहेत. ही टोळी तिरंग्याचा अवमान करत आहे. त्यांच्या देशविघातक कृत्यांना सोनिया आणि राहुल गांधी यांचा पाठिंबा आहे का? याबाबत काँग्रेसने आपली भूमिका जाहीर करावी,' असं शहा यांनी ट्वीट केलं आहे. \n\nकाँग्रेसने मात्र 'गुपकर जाहीरमान्या'शी आपला काहीच संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे. \n\nकाँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटीऐवजी राज्यपाल राजवट का?\\nसारांश: \"जम्मू-काश्मीरमधील वाढत्या कट्टरवादी कारवाया लक्षात घेता सरकारमध्ये राहणं अवघडं झालं होतं,\" असं मंगळवारी जाहीर करत भाजप Peoples Democratic Party (PDP) बरोबरच्या युतीमधून बाहेर पडलं. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांचं सरकार अल्पमतात गेलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एन.एन.व्होरा आणि मेहबुबा मुफ्ती\n\nभाजप आणि PDP जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास तीन वर्षं सत्तेत होते. सध्या जम्मू काश्मिरात राज्यपाल राजवट लागवट लागू करण्यात आली आहे.\n\nगेल्या 40 वर्षांत राज्यात राज्यपाल राजवटीची ही आठवी वेळ आहे. एवढंच नव्हे तर राज्यपाल एन.एन. व्होरा यांच्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये चौथ्यांदा राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. \n\n25 जून 2008ला व्होरा यांनी जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदाची सूत्रे हाती घेतली होती. \n\nराजकीय पक्ष जर स्वबळावर किंवा युती करून सरकार बनवण्यात असमर्थ ठरले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जर्मनीत अँगेला मर्केल युगाचा अस्त?\\nसारांश: आघाडी सरकार हा भारतीय राजकारणात गेल्या काही वर्षांपासूनचा परवलीचा शब्द बनला आहे. आघाडीत बिघाडी होऊन सरकार गडगडण्याचं आणि त्यानंतर मध्यावधी निवडणुकांना सामोरं जाण्याचे प्रकार भारतात झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अशीच परिस्थिती आता जर्मनीमध्ये उद्भवली आहे. \n\nयुरोपच्या एकूण राजकीय पटलावर दुसऱ्या महायुद्धानंतर सातत्यानं स्थिर राजकीय परिस्थिती हे जर्मनीचं मोठं वैशिष्ट्य ठरलं होतं. \n\nत्यातही जर्मनीच्या चॅन्सेलर अंगेला मर्केल यांची ख्याती तर कणखर नेतृत्व अशीच आहे. \n\nत्यामुळे जर्मनीतल्या सध्याच्या राजकीय संकटाकडे जगाचं लक्ष लागलं आहे. \n\nमर्केल यांना सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं आहे. अल्पमतातलं सरकार चालवण्यापेक्षा नव्यानं निवडणुकांना सामोरं जाऊ, अशी प्रतिक्रिया मर्केल यांनी दिली आहे. \n\nतसंच सध्यातरी राजीनामा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जर्मनीतील ज्यू धर्मियांवर टोपी घालण्यास बंदी, कारण...\\nसारांश: सार्वजनिक ठिकाणी ज्यू धर्मियांनी त्यांची टोपी (स्कलकॅप\/किप्पा) वापरू नये असं आवाहन जर्मन सरकारच्या अँटी सेमेटिक कमिशनरनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जर्मनीमध्ये अँटी सेमेटिक भावना वाढीला लागल्यामुळे कमिशनर फेलिक्स क्लेइन यांनी हे आवाहन केलं आहे.\n\nअँटी सेमेटिक किंवा अँटी सेमेटिझम म्हणजे ज्यू धर्मियांना होणार विरोध. \n\nयावर इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जर्मन भूमीवर ज्यू धर्मिय सुरक्षित नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.\n\nगेल्या वर्षभरात अँटी सेमेटिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याची नोंद जर्मन सरकारने केली आहे.\n\nज्यूंचा तिरस्कार करण्याचे 1646 गुन्हे 2018 साली झाले असून त्याआधीच्या वर्षापेक्षा त्यात 10 टक्के वा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जल्लीकट्टूचा बैल पाळण्यासाठी तिनं लग्न नाही केलं!\\nसारांश: तामिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातल्या मेलूर गावात राहतात सेल्वरानी कनगारासू. 48 वर्षांच्या सेल्वरानी इतरांच्या शेतात मजुरी करतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सेल्वरानी कनगारासू आपल्या रामू बैलासोबत\n\nपण गावात त्यांची ओळख आहे त्यांच्या बैलासाठी. तामिळनाडूच्या प्रसिद्ध जल्लीकट्टू स्पर्धेत सहभागी होणाऱ्या या बैलाच्या संगोपनासाठी त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.\n\nलहान वयातच सेल्वरानी यांनी वडील आणि आजोबांनी जोपासलेली कुटुंबाची परंपरा पुढं न्यायचा निर्णय घेतला होता. ती परंपरा म्हणजे, जल्लीकट्टूसाठी बैल पाळण्याची.\n\nजल्लीकट्टू म्हणजे एका मोकाट बैलावर ताबा मिळवण्याचा एक पारंपरिक खेळ. पोंगल सणाच्या काळात तामिळनाडूमध्ये रंगणाऱ्या या स्पर्धेत मोठ्या संख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जागतिक खाद्य दिवस विशेष : अन्ननासाडीमुळे भारतात भूकबळी समस्या\\nसारांश: गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या 'ग्लोबल हंगर इंडेक्स' मध्ये एक गोष्ट स्पष्ट झाली आहे - भूकबळींच्या बाबतीत भारताची स्थिती गंभीर आहे. आणि या समस्येचं मूळ अन्नाच्या तुटवड्यात नाही तर नासाडीत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भूकबळींचा प्रश्न देशात गंभीर झाला आहे.\n\nजगभरातल्या विकसनशील देशांतील भूकबळींच्या समस्येचा आढावा घेऊन 'इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्स्टिट्यूट'च्या अहवालानुसार 119 देशांमध्ये भारताचा क्रमांक शंभरावा आहे. भारत या यादीत बांगलादेश आणि नेपाळ या देशांच्याही मागे आहे.\n\nबालकुपोषणामुळे भारताची स्थिती आणखी ढासळली आहे, असंही हा अहवाल सांगतो. \n\nविकसनशील देशातील नागरिकांना किती आणि कसं अन्न खायला मिळतं, याचा आढावा हंगर इंडेक्समध्ये घेण्यात येतो.\n\nभूकबळींची समस्या असताना अन्नाची नासाडी का?\n\nभूकबळीच्या समस्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जागतिक महिला दिन : कोरोनाशी सक्षमपणे लढणाऱ्या महिला सरंपच\\nसारांश: ग्लोबल लेव्हल वर महिला नेत्यांनी कोरोनाला सक्षमपणे हाताळल्याचं चित्र आपण 2020 मध्ये पाहिलं होतं. पण गावपातळीवर, खेड्यात नेतृत्व करणाऱ्या महिला सरपंचही कुठे कमी पडल्या नाही. त्यांनीही कोरोनाशी सक्षमपणे दोन हात केले आणि गावाला संकटातून वाचवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या महिला सरपंचांच्या वाटेत अनेक अडचणीही होत्या. कोरोनाच्या आधीही काहींची सुरुवातच अविश्वासाच्या ठरावाने झाले, तर काहींना लोकांच्या मनातल्या भीतीवर उत्तर शोधायचं होतं. \n\nमहाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातल्या पाच महिला सरपंचांच्या प्रेरणादायी कथा बीबीसी मराठीने याआधी तुमच्यापुढे आणल्या होत्या. आजच्या महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा तुमच्यासमोर एकत्रितरित्या मांडतो आहोत. \n\n1. काठी घेऊन गावात गस्त घालणाऱ्या सरपंच - सुमन थोरात \n\nमाजी सरपंच, शेवळेवाडी, पुणे \n\nसुमनताईंच्या कारकिर्दीची सुरुवातच अविश्वास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो-रामदास आठवले #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं, वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले\n\n1. जात व्यवस्था संपवा, आम्ही आरक्षण सोडतो-रामदास आठवले\n\n\"मागास घटकांवर अन्याय करणारी जात व्यवस्था संपवा. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत\", असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. ते म्हणाले, \"आजही मागास जातींवर अन्याय होत आहेत. त्यामुळे जातींवरील अत्याचार बंद होण्याबरोबरच जात व्यवस्था बंद करावी. आम्ही आरक्षण सोडायला तयार आहोत\". 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\nआगामी जनगणना होत असताना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिओ फायबरमुळे भारतातलं ब्रॉडबॅंड अतिशय स्वस्त होणार का?\\nसारांश: जिओने भारतामध्ये हायस्पीड ब्रॉडबॅंड सेवा लाँच केली आहे. यामुळे भारतामध्ये झपाट्याने उदयाला येणाऱ्या इंटरनेट आणि स्ट्रीमिंग उद्योगामध्ये उलथापालथ होण्याची शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'जिओ फायबर'च्या वार्षिक योजनेमध्ये मोफत टीव्ही, सेट-टॉप बॉक्स आणि प्रिमियम स्ट्रिमिंग सेवा देण्यात येत आहेत. \n\n100 एमबीपीएस ते 1 जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडसाठी रिलायन्स दरमहा 700 रुपये ते 10000 रुपये आकारेल. \n\nया योजनेमुळे संपूर्ण देशामध्ये पुन्हा एकदा स्वस्त इंटरनेट आणि मोफत देण्यात येणाऱ्या सेवांविषयीचं प्राईस वॉर सुरू होण्याची शक्यता आहे. \n\nरिलायन्सने 2016 मध्ये जेव्हा जिओ मोबाईल सेवेमार्फत मोफत कॉल आणि डेटा द्यायला सुरुवात केली होती. यानंतर मोबाईल नेटवर्कवरील इंटरनेटच्या किंमती कमी व्हायला सु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीत सुधारणा, मिलिंद नार्वेकरांची बीबीसीला माहिती\\nसारांश: राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकृतीबाबत बीबीसी मराठीने विचारले असता, ते म्हणाले \"जितेंद्र आव्हाड हे मंगळवारी रात्री हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. आता त्यांच्या प्रकृतीत पूर्वीपेक्षा सुधारणा झाली आहे. आम्ही डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहोत. जितेंद्र आव्हाड हे लवकरच बरे होऊन घरी येतील हा विश्वास आम्हाला आहे.\"\n\nआव्हाड यांना मंगळवारी (21 एप्रिल) रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. \n\nमंगळवारी रात्री जितेंद्र आव्हाड यांना अचानक खूप ताप आला आणि त्याचबरोबर श्वास घ्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिन्नांची मुलगी : दीना वाडिया का राहिल्या दुर्लक्षित?\\nसारांश: मोहम्मद अली जिन्ना यांची मुलगी दीना वाडिया यांचं गुरुवारी न्यूयॉर्कमध्ये निधन झालं. नस्ली वाडिया यांची आई आणि नेविल वाडियांची पत्नी म्हणूनच ओळखल्या गेलेल्या दीना यांचं बालपण कसं दुर्लक्षित राहिलं याबद्दल लेखिका शीला रेड्डी यांनी मांडलेला तपशील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दीना वाडिया ही मोहम्मद अली जिन्ना आणि रती पेटिट यांची एकुलती एक मुलगी. जिन्नांची पत्नी रती ही पारशी घराण्यातील महिला होती. दीनाच्या जन्मावेळी जिन्ना आणि रती यांच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच अडचणी होत्या.\n\nजन्मल्याबरोबरच दीनाला बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागलं होतं. ज्यावेळी तिचा जन्म झाला तेव्हा आई-वडिलांपैकी कुणाजवळही तिच्यासाठी वेळ नव्हता. \n\nदीनाचा जन्म 14 ऑगस्ट 1919ला लंडन येथे झाला होता. जिन्ना तिथल्या संसदीय समितीसमोर सुधारणांविषयी बोलण्यासाठी हजर राहणार होते. त्यावेळी रती यांना ते सोबत घे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जिल जो बायडन : शिक्षिका ते अमेरिकेच्या फर्स्ट लेडीपर्यंतचा प्रवास\\nसारांश: अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्याविषयी तुम्हाला किती माहिती आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिल बायडन\n\nजो बायडन यांची अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा झाल्यावर जिल बायडन यांनी ज्या वर्गात त्या विद्यार्थ्यांना इंग्रजी विषय शिकवायच्या त्याच खोलीतून डेमोक्रेटिक पक्षाच्या संमेलनाला संबोधित केलं. \n\nत्यांच्या संपूर्ण भाषणात जो बायडन राष्ट्रध्यक्षपदासाठी किती योग्य आहेत, यावर भर होता. तर जिल यांच्यानंतर बोलायला उभे राहिलेले जो यांनीही अमेरिकेच्या 'फर्स्ट लेडी' होण्यासाठी जिल यांच्यात किती गुणवत्ता आहे हे सांगितलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nत्यावेळी ते म्हणाले होते,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जीडीपीमध्ये घसरण: भारताचा जीडीपी वृद्धिदर 5 टक्के, गेल्या तिमाहीपेक्षा 0.8 टक्क्यांची घसरण\\nसारांश: भारताचा जीडीपी वृद्धिदर 5 टक्के आहे. गेल्या तिमाहीपेक्षा 0.8 टक्क्यांची घसरण झाल्याचं अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये भारताचा जीडीपी वृद्धीदर 8 टक्के इतका होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निर्मला सीतारामन\n\nगेल्या सात वर्षांत झालेली ही सर्वांत मोठी पीछेहाट आहे. उत्पादन क्षेत्र आणि कृषीक्षेत्रातील घसरणीचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर झाल्याचं दिसलं आहे. \n\nअर्थ मंत्रालयाने आकडेवारी जाहीर करण्याआधी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी पत्रकार परिषद घेतली. सध्या आपली अर्थव्यवस्था 2.6 ट्रिलियन डॉलर इतकी आहे, असं निर्मला सीतारामण यांनी सांगितलं. बॅंकांची स्थिती सुधारण्याबाबत सरकार गंभीर असल्याचं सीतारामण यांनी सांगितलं. बुडित कर्ज वसूल करण्याबाबत पावलं उचलली जातील असं सीतारीमण यांनी सांगित"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जुगाड: भारतातले आणि बाहेरचेही\\nसारांश: ऑक्सफर्ड शब्दकोषानुसार, जुगाड म्हणजे कमी खर्चात राबवलेली अभिनव कल्पना किंवा अगदी शोधही. भारतात खरंतर जुगाडचा अर्थ समजावण्याचीही गरज नाही, इतका तो रूळलेला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण जुगाड हा फक्त भारतीय शब्द राहिलेला नाही हे आजची आमची फोटोगॅलरी बघून तुम्हाला लक्षात येईल. बीबीसीनं जगभरातल्या वाचकांना जुगाडाचे फोटो पाठवण्याचं आवाहन केलं होतं. \n\nत्याला भरपूर प्रतिसाद मिळाला. त्यातलेच काही फोटो आज बघूया...\n\nकुत्र्यासाठी व्हीलचेअर\n\nडॉरिस एन्डर्स यांनी गोव्याला काढलेला हा फोटो आहे. 'मी एका बेकरीत चालले होते. वाटेत, एका घराच्या आवारात हा कुत्रा राखण करत होता. तो पायानं अधू आहे. \n\nपण, कुणाचातरी त्याच्यावर भारी जीव आहे. म्हणून त्यांनी कुत्र्याला हिंडता यावं यासाठी ही सोय केली आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जॅक मा : चीनचे अब्जाधीश उद्योगपती निवृत्ती घेऊन होणार शिक्षक\\nसारांश: चीनमधील सर्वांत श्रीमंत उद्योगपतींपैकी एक असलेले अलीबाबा ई कॉमर्सचे संस्थापक जॅक मा निवृत्ती घेणार आहेत. अलीबाबा ई कॉमर्सच्या कार्यकारी अध्यक्षपदाचा ते सोमवारी राजीनामा देणार आहेत. द न्यूयॉर्क टाइम्सने ही बातमी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जॅक मा\n\nकंपनीतील पदाचा राजीनामा दिल्यानंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत राहणार आहेत. कार्यकारी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला तरी ते संचालक मंडळावर कायम असतील. \n\nजॅक मा यांनी 1999ला 'अलीबाबा'ची स्थापना केली. जगातील सर्वांत मोठ्या इंटरनेट कंपन्यांमध्ये 'अलीबाबा'चा समावेश आहे. ई-कॉमर्स, चित्रपट निर्मिती, क्लाउड सेवा अशांमध्ये या कंपनीची गुंतवणूक आहे. या कंपनीचं मूल्य 400 अब्ज डॉलरपेक्षाही जास्त आहे. \n\nजॅक मा स्वतःच शिक्षक होते. न्यूयॉर्क टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये ते म्हणतात, \"खरंतर हा शेवट नाही."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेजुरी ते उल्हासनगर : विरुष्काने कुटं कुटं जायाचं हनिमूनला?\\nसारांश: विराट आणि अनुष्का लग्न झाल्यानंतर आज दिल्लीत रिसेप्शन देत आहेत. पण त्यांनी लग्नानंतर दिल्लीत न येता महाराष्ट्रात यावं, अशी गावोगावच्या लोकांची तीव्र इच्छा आहे!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विराट-अनुष्का जेजूरीच्या खंडेरायाच्या दर्शनाला\n\nत्यामुळेच सोशल मीडियावर त्यांचे फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विरुष्का जेजुरीपासून नागपूरपर्यंत सगळ्या शहरांत आणि गावांत जोडीने फिरताना दिसत आहेत!\n\nते झालं असं, की लग्नानंतर अनुष्काने विराटसोबत त्यांच्या हनिमूनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या फोटोवर हजारों लाइक्स आले आणि मग त्यातूनच अनेकांनी या फोटोवर आपली विनोदबुद्धी चालवली. \n\nInstagram पोस्ट समाप्त, 1\n\nआता भ्रमंती म्हटलं की, शॉपिंगही आलीच. अनेकांनी तर त्यांना आपापल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेफ बेझोस : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीचा घटस्फोट होणार\\nसारांश: ई-कॉमर्स क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅमेझॉनचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) जेफ बेझोस आणि मॅकेन्झी बेझोस विभक्त होणार आहेत. लग्नाला 25 वर्षं झाल्यानंतर या दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जेफ आणि मॅकेन्झी बेझोस\n\nदोघांनीही यासंदर्भात ट्वीटरवर सविस्तरपणे लिहिलं आहे. \n\nअनेक वर्षं एकमेकांच्या प्रेमात राहिल्यानंतर तसंच काही महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतर आम्ही वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र नक्कीच असू. \n\nकाही दिवसांपूर्वीच अॅमेझॉन कंपनीने मायक्रोसॉफ्टला मागे टाकत जगातील सगळ्यांत श्रीमंत कंपनी होण्याचा मान मिळवला होता. \n\n54 वर्षीय जेफ यांनी 25 वर्षांपूर्वी अॅमेझॉनची मुहूर्तमेढ रोवली होती. ब्लूमबर्गने तयार केलेल्या जगातल्या श्रीमंत व्यक्तींच्या यादीत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेरुसलेम इस्राईलची राजधानी नाही : भारताची अमेरिकाविरोधी भूमिका\\nसारांश: अमेरिकेनं जेरुसलेम शहराला नुकतंच इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता दिली होती. मात्र संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत ही मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत अमेरिकेनं इस्राईलला दिलेली मान्यता रद्द करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.\n\nजेरुसलेमच्या सद्यस्थितीबाबत घेण्यात आलेला कोणताही निर्णय अमान्य असून, असे निर्णय घेतले गेले तर ते रद्द केले पाहिजेत, असं या प्रस्तावत स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nसंयुक्त राष्ट्रांच्या महासभेत सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाच्या बाजूनं 128 देशांनी मतदान केलं आहे, तर 9 देशांनी या प्रस्तावाविरुद्ध मतदान केलं आहे. 35 देशांचे प्रतिनिधी या मतदानाला गैरहजर होते. \n\nमहत्त्वाची बाब म्हणजे भारतानंह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेरुसलेम हिंसाचार : हमासच्या धमकीनंतर इस्रायलचा हवाई हल्ला\\nसारांश: जगभरातील देशांनी पुन्हा एकदा इस्रायल आणि पॅलेस्टाइनला शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय संघाने इस्रायल आणि पॅलेस्टाइननं लवकरात लवकर तणाव कमी करण्याचा आग्रह केला आहे. \n\nसोमवारी (10 मे) रात्री पॅलेस्टाइनमधील काही कट्टरपंथीयांकडून जेरुसलेमवर रॉकेटनं हल्ला करण्यात आला. त्यानंतर या भागात हिंसाचार वाढला आहे. प्रत्युत्तरादाखल इस्रायलनंही गाझा पट्टीमध्ये काही ठिकाणी हल्ले केले. \n\nकट्टरपंथी संघटना हमासचे किमान तीन लोक या हल्ल्यात मारले गेल्याचा दावा इस्रायली लष्करानं केला आहे. \n\nजेरूसलेममध्ये अल-अक्सा मशिदीजवळ इस्रायली सुरक्षा दलांसोबत झालेल्या संघर्षामध्ये शेकडो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जेव्हा कोरोनाच्या नावाखाली सरकारविरोधी आवाज दडपण्याचा प्रयत्न होतो...\\nसारांश: भारताची राजधानी दिल्लीत तिला अटक करण्यात आली तेव्हा सफूरा जरगर तीन महिन्यांची गरोदर होती. नागरिकता दुरुस्ती कायद्याच्या विरोधात निदर्शनं केल्याबद्दल तिला अटक करण्यात आली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सफूरा जरगर यांना एप्रिल महिन्यात अटक करण्यात आली.\n\n10 एप्रिलाला तिला अटक करण्यात आली तेव्हा कोरोना व्हायरसची रूग्णसंख्या भारतात वेगाने वाढत होती.\n\nगरोदर महिलांसाठी कोरोना आरोग्य संकट अधिक धोकादायक असू शकतं हे सरकारने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये स्पष्ट केलं होतं. पण तरीही सफूराला दोन महिन्यांपर्यंत गर्दी असलेल्या आणि क्षमतेपेक्षा अधिक भरलेल्या तिहार जेलमध्ये रहावं लागलं.\n\nसफूरा यांची जेलमधून सुटका झाल्यानंतर त्यांनी बीबीसी प्रतिनिधी गीता पांडे यांच्याशी बातचीत केली. \"ते इतर कैद्यांना माझ्याशी ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जॉर्ज फर्नांडिस : देशद्रोहाचा गुन्हा ते देशाचा संरक्षणमंत्री झालेला नेता\\nसारांश: माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज निधन झाले. त्यांचं वय 88 होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फर्नांडिस काही महिने अल्झायमरने आजारी होते. राज्यसभेमध्ये 2009 ते 2010 या काळात त्यांनी शेवटचं सदस्यत्व भूषवलं होतं. \n\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या NDA सरकारमध्ये ते संरक्षण मंत्री होते. \n\nत्यांच्या नातेवाईक डोना फर्नांडिस यांनी त्यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला. \"त्यांना फ्लुचा त्रास होत होता. त्यांची प्रकृती सुधारणाही झाली होती. पण पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\" \n\nकामगार नेता म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. जॉर्ज फर्नांडिस यांचं वर्णन 'बंद सम्राट' असं लोकसत्ताचे पत्रका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जो बायडन, कमला हॅरिस यांचं अभिनंदन करताना बराक ओबामांनी काय म्हटलं?\\nसारांश: डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव करत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या विजयानंतर जो बायडेन आणि त्यांच्यासोबत उप-राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवार कमला हॅरीस यांनी आपले ट्वीटर प्रोफाईल बदलत 'नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष' आणि 'नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष' केलं आहे. \n\nनिवडणूक निकालानंतर दोघांवरही जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. जगभरातले नेते सोशल मीडियावरून त्यांचं अभिनंदन करत आहेत. \n\nअमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनीही नवनिर्वााचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, त्यांच्या पत्नी जिल बायडेन आणि नवनिर्वाचित उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना शुभेच्छा दिल्या आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: जो बायडन: मास्क वापरण्याची सूचना ते पॅरिस करार, नव्या राष्ट्राध्यक्षांकडून ट्रंप यांचे अनेक निर्णय रद्द\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांचं प्रशासन पहिल्या दिवसापासूनच कामाला लागलंय. डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय बायडन यांनी रद्द केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हाईट हाऊसमधल्या ओव्हल ऑफिसमधल्या रेझोल्यूट डेस्कपाशी बसत जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या कामाला सुरुवात केली.\n\nराष्ट्राध्यक्ष बायडन यांनी पहिल्याच दिवशी 15 एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स आणि 2 प्रेसिडेन्शियल मेमोजवर सह्या केल्यायत. \n\nकोरोनाची पसरलेली साथ आणि त्याचा अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम यामुळे सध्या देश ज्या परिस्थितीत आहे, त्याकडे पाहता राष्ट्राध्यक्षांनी तातडीनं पावलं उचलणं गरजेचं असल्याचं नवीन प्रशासनाने म्हटलंय. \n\nकोव्हिडची समस्या, अर्थव्यवस्थेसमोरच्या अडचणी आणि हवामान बदलाविषयीचे मुद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ज्युलिओ रिबेरो: शरद पवारांनी ज्या माजी पोलीस अधिकाऱ्याचे नाव तपासासाठी सुचवले ते कोण आहेत?\\nसारांश: गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे होमगार्डचे प्रमुख परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे प्रकरण गंभीर असून ज्युलिओ रिबेरो यांच्यासारख्या अनुभवी माजी अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी व्हावी असे पवार यांनी म्हटले. \n\n\"गृहमंत्र्यांवर झालेले आरोप गंभीर आहेत, या प्रकरणाची चौकशी ज्युलियो रिबेरो यांच्यामार्फत करण्यात यावी,\" असा पर्याय पवारांनी सुचवला. \n\nज्युलिओ रिबेरो यांना मुंबई पोलीस दलात मोठा मान दिला जातो. पण कोण आहेत ज्युलिओ रिबेरो? जाणून घेऊया \n\nज्युलिओ रिबेरो 1953 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत. पोलीस खात्यात 15 वर्षं सेवा केल्यानंतर त्यांची मुंबईत पोस्टिंग झाली होती. \n\nरिबेरो सध्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ज्युलियन असांजः कोण आहेत विकिलीक्सचे संस्थापक? काय आहेत त्यांच्यावर आरोप?\\nसारांश: विकिलीक्सचे सह-संस्थापक ज्युलियन असांज यांच्यावरील बलात्काराच्या आरोपांप्रकरणी फेरचौकशी होणार आहे. असांज यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या वकिलांच्या मागणीवरूनच स्वीडनच्या न्यायालयाने त्यांच्यावरील आरोपांची नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"असांज यांनी यापूर्वीच त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.\n\n2012 साली त्यांनी लंडनमधील इक्वेडोरच्या दूतावासात आश्रय घेतला होता. आपल्यावरील आरोपांप्रकरणी स्वीडनकडे प्रत्यार्पण करावं लागू नये, यासाठी त्यांनी इक्वेडोरच्या लंडनस्थित दूतावासात आश्रय घेतला होता. \n\nकेवळ स्वीडनच नाही तर असांज यांना ताब्यात घेण्यासाठी अमेरिकाही प्रयत्नशील होती.\n\n2010 साली विकिलीक्सने महत्त्वाची लष्करी आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारासंबंधी कागदपत्रं प्रसिद्ध केल्याप्रकरणी असांज यांच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेकडून दबाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक अरुण साधू यांचं निधन\\nसारांश: ख्यातनाम साहित्यिक आणि साक्षेपी संपादक अरुण साधू यांचं सोमवारी पहाटे निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक अरुण साधू ७५ वर्षांचे होते\n\nव्यक्ती ते समाज यांच्या परस्परावलंबी तरीही विरोधाभासी नातेसंबाधांचं चित्रण आपल्या समर्थ लेखणीनं करणाऱ्या साधूंच्या निधनानं मराठी साहित्य आणि पत्रकारितेतला महत्त्वाचा दुवा निखळला आहे.\n\nविदर्भातील अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हे त्यांचं जन्मस्थान. नागपूरमधून बी.एस्सी पदवी मिळवल्यावर ते पुण्यात आले. इथूनच त्यांच्या पत्रकारितेला सुरूवात झाली.\n\n'केसरी'मध्ये काही काळ वृत्तांकन, तेव्हाच्या गाजलेल्या 'माणूस' साप्ताहिकात लेखन केल्यानंतर साधू यांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: झिंबाब्वे : निवडणूक हरल्यानंतर विरोधकांकडून हिंसा, राजधानी हरारेत गोळीबार\\nसारांश: झिंबाब्वेमध्ये निवडणुकीच्या निकालानंतर राजधानी हरारेमध्ये झालेल्या दंगलीत लष्करानं केलेल्या गोळीबारात 3 जण ठार झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास मदत व्हावी म्हणून लष्कराला तैनात करण्यात आल्याचं सरकारनं म्हटलं आहे.\n\nMDC या विरोधकांच्या आघाडीनं, रॉबर्ट मुगाबे यांच्या काळातल्या 'काळ्या दिवसां'ची आठवण होत असल्याचं म्हणत या दडपशाहीचा निषेध केला आहे.\n\nसत्ताधारी Zanu-PF या पक्षानं या निवडणुकीत निकाल फिरवल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.\n\nसुमारे 37 वर्षें सत्ता राखलेल्या रॉबर्ट मुगाबे यांना सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं. त्यानंतर झालेल्या पहिल्याच संसदीय निवडणुकीत Zanu-PF या त्यांच्या पक्षाला बहुमत मिळत अस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: झिम्बाब्वेचे 'पेंन्टेड लांडगे' : आफ्रिकेतील जंगलात हे आहेत खरे राजे\\nसारांश: ते विस्मयकारक आहेत, यात शंकाच नाही आणि या प्राण्याला दिलेलं 'पेंन्टेड लांडगे' हे नावही त्यांना साजेसं असंच आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पेंन्टेड लांगडे किंवा आफ्रिकन जंगली कुत्री झुंडीत असले की काहीही करतात. अगदी तरसालाही घाबरवतात.\n\nठिपके ठिपके असणारी बदामी आणि पांढऱ्या रंगाची त्यांची कातडी आणि त्यामधून डोकावणारे पांढरे चट्टे सूर्यप्रकाशात लख्ख चमकतात. \n\nतुम्हाला हा प्राणी लवकरच ओळखीचा होणार आहे आणि कदाचित तुम्ही त्याच्या प्रेमातही पडाल. डेव्हिड अॅटेनबरो यांची येऊ घातलेली नवी टिव्ही मालिका 'डायनॅस्टी'मध्ये तो झळकणार आहे. \n\nलोप पावत चाललेल्या या आफ्रिकी जंगली कुत्र्यांचं चित्रीकरण करण्यासाठी बीबीसीने झिम्बॉब्वेच्या मॅना पूल नॅशनल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टिक टॉक बंदी: संजय राऊत यांचा नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संजय राऊत\n\n1. 'चिनी अॅपवर बंदीसाठी जवानांच्या बलिदानाची वाट पाहत होता का?' - संजय राऊत \n\nकेंद्र सरकारने खासगी माहितीच्या मुद्द्यावरून नुकतेच टिकटॉक, हेलोसह 59 चिनी अॅपवर बंदी घातली होती. या बंदीवरून शिवसेनेने सरकारवर जोरदार टीका केली आहे.\n\nचिनी अॅपपासून आपल्याला धोका असल्याचं माहीत असूनही इतके दिवस या कंपन्या कशा सुरू होत्या? या अॅपवर बंदी घालण्यासाठी भारतीय जवानांच्या बलिदानाची वाट पाहत होता का, असा प्रश्न शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. \n\nसंजय राऊत यांनी मंगळवारी (30 जून) प्रस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टिकटॉकसह बंदी घातलेल्या चिनी अॅपची यादी\\nसारांश: टिक टॉक आणि यूसी ब्राउझरसह 59 चिनी अॅपवर भारतात बंदी घालण्यात आली आहे. माहिती प्रसारण खात्यानं आयटी ऍक्टच्या सेक्शन 69A अंतर्गत हा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टिकटॉक, पबजी, यूसी ब्राउजर आणि शेअरइट सारख्या ऍप्सचा यामध्ये समावेश आहे. \n\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हा निर्णय घेत बंदी घालण्यात आलेल्या अॅपची यादी जारी केली आहे. \n\nभारताच्या सार्वभौमत्वाला आणि लोकांच्या खासगी आयुष्यातल्या सुरक्षेला या अॅपमुळे धोका असल्याचं भारत माहिती प्रसारण खात्याचं म्हणणं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nभारतातल्या कोट्यवधी इंटरनेट वापरकर्त्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे पाऊल उचलत असल्याचं माहिती प्रसारण खात्यानं म्हटलंय. यामुळे भारताच्या सायबरस्पेसची सुरक्षा राखणं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टूलकिट प्रकरण : बीडच्या शंतनू मुळूक यांना अटकपूर्व ट्रांझिट जामीन\\nसारांश: टूलकिट प्रकरणातील आरोपी बीडचे शंतनू मूळूक यांना बॉम्बे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने 10 दिवसांचा ट्रांझिट जामीन दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टूलकिट प्रकरणी बंगळुरूची पर्यावरण कार्यकर्ता दिशा रवींच्या अटकेनंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू यांच्या घरी छापेमारी केली होती. दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइमची टीम गेल्या दोन दिवसांपासून बीडमध्ये तपास करत आहे.\n\nदरम्यान, टूलकिट प्रकरणी मुंबईतील वकील निकिता जेकब यांच्या ट्रांझिट जामीन अर्जावर मुंबई हायकोर्टात मंगळवारी (16 फेब्रुवारी) सुनावणी झाली. हायकोर्टाने निकिताच्या याचिकेवर निर्णय उद्यापर्यंत राखून ठेवला आहे.\n\nमुळूक आणि निकिता जेकब यांची चौकशी\n\nयाआधी, पर्यावरण कार्यकर्त्या दिशा रवी यांच्यानंतर द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: टोरंटो हल्ला : लैंगिक जीवनातल्या नैराश्यामुळे 10 जणांना केलं ठार?\\nसारांश: कॅनडातील टोरंटो शहरात पांढऱ्या रंगाची भाड्याची व्हॅन पादचाऱ्यांच्या गर्दीत घुसवून केलेल्या हल्ल्यात 10 जण ठार झाले होते. जी-7 मंत्र्यांच्या परिषदेच्या ठिकाणापासून 16 किलोमीटर अंतरावर भरदिवसा हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 15 जण जखमी झाले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कॅनडातील हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी अलेक मिनासाइनला अटक केली आहे.\n\nया हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितानं इन्सेल रेबेलियनचा उल्लेख केला होता. \n\nहे इन्सेल आहे तरी काय?\n\nअलेक मिनासिअन या 25 वर्षीय व्यक्तीला कोर्टात हजर करण्यात आलं. मिनासिअननं फेसबुकवर लिहिलेली पोस्ट त्याचीच असल्याचं फेसबुकनं स्पष्ट केलं.\n\n'इन्सेल बंडखोरी पर्व सुरू झालं आहे. देखण्या स्त्री-पुरुषांना उडवून लावतो आता. सुप्रीम जंटलमन इलिएट रॉजरचा विजय असो', अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. \n\nIncel हे 'invo"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंक कॉल ते मोबाईल : 'हॅलो... हॅलो...'च्या प्रवासातले 5 टप्पे\\nसारांश: \"हॅलो\" हा शब्द आपल्या रोजच्या जीवनात असा काही स्थिरावलाय की तो इंग्लिशमधून पाहुणा आलाय हे कधीकधी लक्षात आणून द्यावं लागतं. आज प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन हे टेलिफोनच्या प्रवासातलं खूप पुढचं पाऊल आहे. या बोलक्या प्रवासातले पाच महत्त्वाचे टप्पे कोणते यावर एक नजर टाकू या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'हॅलो... हॅलो... बोलतंय कोण?'\n\n1. ग्रॅहम बेल यांचा टेलिफोन\n\nसर्वसाधारणपणे अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना टेलिफोनचा जनक मानतात. पण याबाबत जरा वाद आहे. कारण बेल यांच्याप्रमाणेच इतरही काही लोक पहिला टेलिफोन बनवण्यासाठी धडपडत होते.\n\nटेलिफोनचे जनक अलेक्झांडर ग्रॅहम बेल.\n\nइलिशा ग्रे या अमेरिकन तंत्रज्ञानेही पहिला टेलिफोन तयार केल्याचा दावा केला होता. बेल यांच्याप्रमाणेच ग्रे यांनीही आपल्या टेलिफोनच्या पेटंटसाठी अर्ज केला होता. पण अखेर बेल यांना टेलिफोनचं पेटंट मिळालं. ग्रे यांच्या यंत्राला सांगीतिक धून प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप आणि किम यांची दुसरी भेट लवकरच होणार\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग उन यांची भेट घेणार आहे. व्हाईटहाऊसच्या वतीने या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या घोषणेच्या आधी किम जाँग यांच्या एक निकटवर्तीयाने राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांची भेट घेतली होती. यावेळी दोन्ही नेते व्हिएतनामला भेटतील असा अंदाज बांधला जात आहे. \n\nव्हाईट हाऊसमध्ये ट्रंप यांची भेट घेणाऱ्या खास व्यक्तीचं नाव किम याँग छोल आहे. ते उत्तर कोरियाचे मुख्य मध्यस्थ आहेत.\n\nट्रंप आणि किम जाँग उन यांची ऐतिहासिक भेट मागच्या वर्षी जूनमध्ये सिंगापूरला झाली होती. \n\nतेव्हा उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र नि:शस्त्रीकरणावर चर्चा झाली होती. मात्र तेव्हापासून या क्षेत्रात फारशी प्रगती झालेली नाही. \n\nबीबीसी प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप महाभियोगः कॅपिटल गोंधळानंतर कारवाईसाठी डेमोक्रॅट्सचे प्रयत्न\\nसारांश: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या महाभियोगावर हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमधील सदस्य मंगळवारी मतदान करू शकतात असं एका डेमोक्रॅट पक्षाच्या खासदाराने सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विद्रोहाला खतपाणी घातल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्याचा डेमोक्रॅट सदस्यांचा प्रयत्न आहे.\n\nया आठवड्यात ही कारवाई करण्यात येईल असे हाऊस व्हीप जेम्स क्लेबर्न यांनी सीएनएनला सांगितले. ट्रंप यांनी त्यांच्यावर सोशल मीडिया स्थळांद्वारे बंदी घातल्यानंतर कोणतेही विधान सार्वजनिक केले नाही. \n\nअसं असलं तरी ते टेक्सास येथे जाऊन मेक्सिको-अमेरिकेदरम्यान बांधल्या जाणाऱ्या भिंतीची पाहाणी करतील असं व्हाईट हाऊसने जाहीर केले आहे.\n\nगेल्या आठवड्यात झालेल्या हिंसाचारात ट्रंप यांचा हात होता असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी अमेरिकेत आणीबाणी लागू करू शकतात का?\\nसारांश: गंभीर मानवी आणि सुरक्षितता संकटापासून वाचायचं असेल तर मेक्सिको सीमेवरील भिंतीसाठी पैसा गोळा करा, असं आवाहन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nही भिंत बांधण्यासाठी लागणाऱ्या पैशाच्या मुद्यावरूनच अमेरिकेत शटडाऊनची परिस्थिती उद्भभवली आहे. \n\nदरम्यान, ट्रंप यांनी अमेरिकेच्या नागरिकांना ओलीस ठेवलं आहे, अशा शब्दांत डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांनी टीका केली आहे. 18 दिवसांपासून सुरू असलेल्या शटडाऊनच्या मुद्यावरून अमेरिकेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. \n\nपण ट्रंप यांनी 'ओव्हल ऑफिस'मधून आज राष्ट्राला संबोधित करताना आणीबाणीची घोषणा केली नाही. देशात आणीबाणी घोषित केली तर ट्रंप अमेरिकन काँग्रेसला बाजू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ट्रंप यांना किम जाँग-उन यांची कोरियाच्या सीमेवर का भेट घ्यायची आहे?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जाँग-ऊन यांना उत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर भेटण्यासाठी निमंत्रण दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप आणि किम जाँग-ऊन\n\nउत्तर आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवरील प्रदेशाला डीमिलिट्राइझ्ड झोन म्हणजे लष्करमुक्त प्रदेश (DMZ) म्हटलं जातं. या प्रदेशाच्या दोन्ही बाजूंना उत्तर आणि दक्षिण कोरियाने मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात केलं आहे. \n\nजपानमध्ये जी-20 परिषदेत डोनाल्ड ट्रंप सहभागी झाले आहेत. इथून ते दक्षिण कोरियाला जाणार आहेत. ते शनिवारपासून सोलच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील. \n\nडोनाल्ड ट्रंप यांनी अचानकपणे एक ट्वीट करून किम यांना भेटण्याचा प्रस्ताव दिला आहे. \n\n\"चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ठाकरे सिनेमात टाळल्या 7 वादग्रस्त गोष्टी आणि दिली 5 स्पष्टीकरणं\\nसारांश: लोकसभा निवडणुकांच्या दोन महिने आधी ठाकरे सिनेमा रिलीज झालाय. याचे निर्माते शिवसेनेचे खासदारच असल्यामुळे ठाकरेंचं चरित्र तटस्थपणे पाहायला मिळण्याची कुणाची फारशी अपेक्षा नसेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण हा सिनेमा बाळासाहेबांच्या राजकीय आयुष्यातल्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचताच संपतो. त्यामुळे नंतरच्या काळात झालेल्या अनेक अप्रिय घटना दाखवणं टाळता येतं. पण जो काळ दाखवला आहे, त्यातलेही काही महत्त्वाचे प्रसंग आणि वाद दाखवले नाहीयेत: \n\nहिंसा आणि स्पष्टीकरणं\n\nइन लाल बंदरों का बंदोबस्त करना पडेगा.. अशा आशयाचं वाक्य सिनेमातले बाळासाहेब उच्चारतात आणि पुढच्याच सीनमध्ये हातात नंग्या तलवारी घेतलेले तरुण कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कृष्णा देसाईंचा खून करताना दिसतात. \n\nबाळासाहेबांना अटक झाली की तलवारी निघतात, ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ठाकरेंची भूमिका शेवटी मुस्लीम अभिनेत्यालाच करावी लागली-सिद्धार्थ\\nसारांश: ठाकरे सिनेमाचा ट्रेलर लाँच होऊन 24 तास उलटण्याच्या आत त्यावरुन वाद सुरु झाला आहे. रंग दे बसंतीफेम अभिनेता आणि निर्माता सिद्धार्थनं बाळासाहेबांवरील चित्रपटातील संवाद आणि त्यातील भाषेवरुन जोरदार टीका केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दाक्षिणात्य अभिनेता सिद्धार्थने बाळासाहेब ट्रेलरवर सडकून टीका केली आहे.\n\nआपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सिद्धार्थनं लिहिलंय की,\"ठाकरे फिल्ममध्ये नवाजुद्दीनच्या तोंडी वारंवार 'उठाव लुंगी बजाव पुंगी' हा डायलॉग आहे. हा दाक्षिणात्य लोकांचा तिरस्कार आहे, हे स्पष्ट दिसतंय. आणि ज्या माणसानं हा तिरस्कार पसरवला त्याचं गुणगाण सुरु आहे. असला गाजावाजा करुन तुम्ही पैसे कमावण्याचं प्लॅनिंग आहे का? तिरस्कार विकणं बंद करा. हे खूप भीतीदायक आहे.\"\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nबाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावरील 'ठाक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डायबेटिस म्हणजे 5 वेगवेगळे आजार, नव्या संशोधनातून स्पष्ट\\nसारांश: मधुमेहासंदर्भात संशोधकांनी नवा दावा केला आहे. मधुमेह म्हणजे 5 स्वतंत्र आजार असून त्यानुसार उपचार पद्धतीत बदल केले जावेत, असं संशोधकांनी म्हटले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रक्तातील अनियंत्रित साखर अर्थात डायबेटिसच्या आजाराचे सर्वसाधारणपणे टाईप-1 आणि टाईप-2 असे दोन प्रकार पडतात. \n\nपरंतु स्वीडन आणि फिनलॅंड इथल्या संशोधकांना असं वाटतं की, त्यांनी मधुमेहाचं अधिक किचकट रूप शोधलं आहे. त्यातून मधुमेहग्रस्तांसाठी त्यांच्या गरजेनुसार वैयक्तिक औषधं देता येतील. \n\nतज्ज्ञांचं मत आहे की, हे संशोधन मधुमेहाच्या उपचाराच्या भवितव्यासाठी मूलगामी असं आहे. पण उपचार पद्धतीतील बदल मात्र तातडीने शक्य नाही. \n\nजगभरातील दर 11पैकी एका प्रौढ व्यक्तीला मधुमेह आहे. त्यातून हृदयविकार, अंधत्व, कि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डेन्मार्क : जगातल्या सगळ्यांत महागड्या व्होडकाची चोरी!\\nसारांश: जगातल्या सगळ्यांत महागड्या व्होडकाची चोरी झाल्यानंतर तिची रिकामी बाटली एका बांधकामस्थळी सापडली. या व्होडकाची किंमतही डोळे पांढरे करणारी आहे - 1.3 मिलियन डॉलर म्हणजेच 8 कोटी 23 लाख रुपये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या आठवड्यात पहाटे या व्होडकाची चोरी झाल्याच्या वृत्ताला डेन्मार्क पोलिसांनीही दुजोरा दिला आहे.\n\nसोने आणि चांदीपासून बनवण्यात आलेल्या या व्होडकाच्या बाटलीला हिऱ्यांचं झाकण आहे. डेन्मार्कमधल्या कोपनहेगनमधल्या एका बारमध्ये महागडया व्होडकाच्या बाटल्या मांडण्यात आल्या आहेत. याच बारने कर्ज काढून ही व्होडका घेतली होती.\n\nएका चोरानं बारमध्ये प्रवेश करत रशियन-बाल्टिक कंपनीच्या बनावटीची ही व्होडकाची बाटली पळवून नेली होती. याची दृश्य बारच्या CCTVमध्ये कैद झाली आहेत. मात्र शहरातल्या एका बांधकाम स्थळी ही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉ. जयंत नारळीकर यांची 94 व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड\\nसारांश: जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या संलग्न संस्था आणि प्रतिनिधींच्या बैठकीत डॉ. नारळीकरांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. जयंत नारळीकर\n\nमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली.\n\nआपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरलं आहे.\n\nडॉ. नारळीकरांची फलज्योतिषाला आव्हान देणारी भूमिका असो, वा विज्ञान सोपं करून सांगण्यासाठी केलेलं मराठी विज्ञानकथालेखन असो, डॉ नारळीकर कायमच समाजाला सतत विचार करायला प्रवृत्त करणारं व्यक्तिमत्व राहिलं आहे.\n\nमहाराष्ट्र सरकारने डॉ. नारळीकरांना 2010 साली '"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉ. बाबासासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधल्या स्मारकावर डिसेंबरच्या शेवटी निकाल\\nसारांश: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील स्मारकाचा निकाल डिसेंबरच्या शेवटी किंवा जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला लागेल, असं कॅमडन काऊन्सिलच्या माध्यम कार्यालयानं सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लंडनमध्ये ज्या चार मजली इमारतीत राहिले, त्या इमारतीचं स्मारकात रूपांतर करण्यास कॅमडन काऊन्सिल या लंडनमधील स्थानिक प्रशासनानं आक्षेप घेतला आहे.\n\nलंडनमधील कॅमडन काऊन्सिलच्या अखत्यारितच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेली ही चार मजली इमारत आहे.\n\nरहिवाशी परिसर असल्याचं कारण देत कॅमडन काऊन्सिलनं बाबासाहेब राहिलेल्या इमारतीला स्मारकाचा दर्जा देण्यास विरोध केलाय.\n\n1921-22 या कालावधीत लंडनमधील 10, किंग हेन्री रोड, एनडब्ल्यू 3 येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉ. मनमोहन सिंग यांना ताप, नेमकं कारण अस्पष्ट\\nसारांश: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिल्लीस्थित एम्समध्ये दाखल करण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"87 वर्षांचे सिंग यांना छातीत दुखू लागल्याने कार्डिओ-थोरासिक वॉर्डमध्ये दाखल करण्यात आहे. त्यांना ताप आल्याचंही आता समजतंय.\n\nत्यांना ताप कशामुळे आला आहे याचं निदान करण्यात डॉक्टर व्यग्र आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवेगवेगळ्या नेत्यांनी त्यांच्या आरोग्यात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली आहे. \n\nकाँग्रेसने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून डॉ. सिंग यांच्या आरोग्यासाठी प्रार्थनाही केली आहे. \n\nतसंच महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉ. शेखर राघवन: चेन्नईच्या पाणी टंचाईशी दोन हात करणारा 'रेन मॅन'\\nसारांश: गुरुवारी दुपारी जेव्हा आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केली आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली, तेव्हा शेखर राघवन एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदून गेले. चेन्नईमध्ये शेखर राघवन यांना रेन मॅन म्हणून ओळखलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. शेखर राघवन\n\nआपल्या हातांच्या ओंजळीत त्यांनी पावसाचं पाणी घेतलं आणि प्यायले. \n\nडॉक्टर शेखरन सांगतात, \"हे साहजिकच आहे की पाऊस पडला की मला आनंद होतो. 200 दिवसानंतर मी पाऊस पाहतोय. गेल्या वर्षी पाच डिसेंबरला पाऊस पडला होता. तसं पाहायला गेलं तर डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस पडतो पण ईशान्य मान्सून फेल झाला आणि पाऊस थांबला.\" गुरुवारी दुपारी जेव्हा आकाशात काळं ढग जमलं आणि थोड्याच वेळात पावसाला सुरुवात झाली, तेव्हा शेखर राघवन एखाद्या लहान मुलाप्रमाणे आनंदून गेले. चेन्नईमध्ये शेखर राघवन यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉनचं हेलिकॉप्टरनं तुरुंगातून पलायन, हॉलीवुड स्टाईलनं पोलिसांना दिला चकवा\\nसारांश: एका तुरुंगात भली मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आलेली आहे. या तुरुंगातल्या कैद्यांना त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी एक गेस्ट रूम आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फैदचा 2010 मधला फोटो\n\nया गेस्ट रूममध्ये एक खतरनाक कैदी भेटीसाठी आलेल्या भावाशी बोलत आहे. पण पुढच्या काही क्षणांतच दोन सशस्त्र व्यक्ती आत येतात. ते या कैद्याचे साथीदार आहेत. \n\nते या कैद्याला ताब्यात घेतात आणि बाहेरील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या हेलिकॉप्टरमध्ये जाऊन बसतात. तुरुंगातल्या सुरक्षा रक्षकांना काही कळण्याच्या आत हेलिकॉप्टर हवेत भरारी घेतं. \n\nनाही! हा हॉलीवुड किंवा बॉलीवुडच्या सिनेमातला सीन नाही.\n\nहे असं खरोखर घडलं आहे, तेही चक्क फ्रान्समध्ये. विशेष म्हणजे या कैद्यानं तुरुंगातून पलायन क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डॉल्बी-डीजेचा दणदणाट ठरू शकतो गर्भपाताचंही कारण\\nसारांश: \"एक दिवस असा येईल जेव्हा ध्वनीप्रदूषण आणि त्यामुळे होणाऱ्या रोगांचा आपल्या भोवती फास असेल. या रोगांशी लढणं तितकंच अवघड असेल जितकं गेल्या शतकात प्लेग किंवा कॉलराशी लढणं अवघड होतं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नोबेल पारितोषिक विजेते जीवाणू तज्ज्ञ रॉबर्ट कोच यांनी 1905मध्येच हे विधान केलं होतं. त्याचे पडसाद आता जाणवायला लागले आहेत. \n\nहे सगळं आठवायचं कारण म्हणजे शुक्रवारी मुंबई हायकोर्टाचा आलेला निर्णय. गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये डॉल्बी आणि डीजेवर घातलेली बंदी उठवायला कोर्टाने नकार दिला. \n\nडीजेवरील बंदी उठवावी अशी याचिका 'पाला' या संघटनेनं केली होती. पण मुंबई हायकोर्टानं ती फेटाळली.\n\nया मुद्दयावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींना हा निर्णय योग्य वाटतो तर काहींना हा धर्मात हस्तक्षेप वाटतो आहे. \n\nभ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप 24-25 तारखेला भारत दौऱ्यावर येणार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया. \n\n1. डोनाल्ड ट्रंप 24-25 तारखेला भारत दौऱ्यावर\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रंप 24 आणि 25 फेब्रवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. द हिंदू ने ही बातमी दिली आहे. \n\nअमेरिकन वेळेनुसार 10 फेब्रुवारीला दुपारी व्हाईट हाऊसने ही घोषणा केली. \"राष्ट्राध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी नवी दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी गुजरातचे आहेत. या राज्याने महात्मा गांधी यांच्या आयुष्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे,\" असं या निवेदनात म्हटलं आहे. \n\nगेल्या आठवड्याच्या शेवटी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांचा पुन्हा आणीबाणी जाहीर करण्याचा इशारा\\nसारांश: मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी मिळवण्यासाठी आणीबाणी जाहीर करू, असा इशारा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेक्सिको सिमेवर डोनाल्ड ट्रंप\n\nअमेकरिकेत सध्या सरकार ठप्प झाले असताना ट्रंप यांनी मेक्सिको सीमेला भेट दिली आणि त्यांनी आपल्याला \"राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्याचा मला पूर्ण हक्क आहे,\" असे पत्रकारांशी बोलताना सांगितले. \n\nमेक्सिको या भिंतीला अप्रत्यक्षरीत्या निधी देईल, असे आपल्या जुन्या प्रचाराशी विसंगत विधानही त्यांनी केले.\n\nगेले 20 दिवस अमेरिकेत सरकार अंशतः ठप्प असून त्यामुळे 8 लाख कामगारांना वेतन मिळालेले नाही.\n\n\"अमेरिका आणि मेक्सिको यांच्यामधील भिंतीसाठी 5.7 अब्ज डॉलरचा समावेश केला नाही तर सरका"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांची महाभियोगातून झालेली मुक्तता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत त्याच्या पथ्यावर पडेल?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची महाभियोगातून मुक्तता करण्यात आली आहे. सिनेटच्या निर्णयानंतर दोन आठवड्यांची ही सुनावणी संपुष्टात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जो बायडेन यांची बदनामी करण्यासाठी ट्रंप यांनी युक्रेनवर दबाव आणला असा आरोप त्यांच्यावर होता. डेमोक्रॅटिक खासदारांनी हा आरोप केला होता. \n\nअमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुका नऊ महिन्यांवर आलेल्या असताना, या निर्णयाचा मोठा परिणाम पाहायला मिळेल. \n\nआपल्या विरोधकांवर टीका करत डोनाल्ड ट्रंप यांनी स्वतःचा विजय साजरा केला. \n\n\"मी मान्य करतो की मी आयुष्यात काही चुका केलेल्या आहेत....पण निर्णय अखेर हे म्हणतो,\" हातातलं वर्तमानपत्रं उंचावत ट्रंप म्हणाले - \"ट्रंप यांची मुक्तता.\"\n\n\"आम्हाला उगीचच त्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांच्या काश्मीर राग आळवण्यामागे असं आहे चीन कनेक्शन - दृष्टीकोन\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पुन्हा एकदा काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण मध्यस्थी करावी असं आपल्याला सांगितल्याचं डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट घेतल्यावर म्हटलं होतं.\n\nभारताने यावर आक्षेप घेऊन या प्रकरणात पाकिस्तानशिवाय कोणाशीही चर्चा करणार नाही, हे आपलं स्पष्ट धोरण असल्याचं सांगितलं.\n\nत्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर ट्रंप यांनी भारत आणि पाकिस्तान तयार असेल तर आपण मध्यस्थीसाठी तयार आहोत, असं उत्तर दिलं. \n\nभारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉम्पेओ य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या 'चारचौघी'\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी रविवारी अमेरिकेतल्या चार महिला खासदारांवर टीका केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वेगवेगळ्या वंशाच्या या खासदारांनी 'आपल्या आपल्या भ्रष्ट आणि गुन्हेगारीने पछाडलेल्या देशांमध्ये' परत जावं अशा आशयाचं ट्वीट ट्रंप यांनी केलं. गंमत म्हणजे या चारही महिला खासदार अमेरिकेच्या नागरिक आहेत, आणि लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधी आहेत. \n\nयावरून चांगलाच गदारोळ माजला. ट्रंप वंशभेदी आहेत, वर्णभेदी आहेत असा आरोपही त्यांच्यावर झाला. तसंच इतर देशांच्या नागरिकांच्या प्रति भेदभाव करत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. ट्रंप यांनी या सर्व आरोपांचा इन्कार केला. \n\nहा वाद शमत नाही तोच या महिल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांनी दिला WTOमधून बाहेर पडण्याचा इशारा\\nसारांश: जर जागतिक व्यापार परिषदेनं (WTO) आम्हाला नीट वागवलं नाही तर आम्ही WTOमधून बाहेर पडू असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"जर WTOनं त्यांच्या वागणुकीत सुधारणा केली नाही तर आम्ही WTOमधून बाहेर पडू,\" असं डोनाल्ड ट्रंप यांनी ब्लूमबर्ग न्यूजला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं. \n\nअमेरिकेच्या हक्कांचं संरक्षण होईल अशी धोरणं ट्रंप यांना हवी आहेत. पण अमेरिका WTOला सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप ट्रंप यांनी केला आहे. \n\nWTOचं धोरण खुल्या व्यापारास प्रोत्साहन देण्याचं आहे. पण ट्रंप यांचं धोरण 'अमेरिका फर्स्ट' (अमेरिकेला प्राधान्य) असं आहे. त्यामुळे व्हाइटहाउस आणि WTOमध्ये संघर्ष होत आहे. \n\nअमेरिकेत WTO संदर्भातल्या न्यायालयीन प्रकरण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप यांनी दिवाळी का साजरी केली?\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी यंदा व्हाईट हाऊसमध्ये ईद साजरी केली नव्हती, पण दिवाळी मात्र साजरी केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हिंदू समाजाच्या एका रॅलीदरम्यानही दिसले होते. हिंदू धर्माचे आपण मोठे चाहते आहोत, असं तेव्हा ते म्हणाले होते.\n\nहिंदूंचे सण साजरे करून भारताशी जवळीक साधण्याचा राष्ट्राध्यक्ष ट्रंप यांचा प्रयत्न आहे, असं आंतरराष्ट्रीय राजकारणातील अभ्यासकांचं मत आहे. \n\nयामागे आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अमेरिकेतील अंतर्गत राजकीय परिस्थिती ही प्रमुख कारणं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. \n\nडोनाल्ड ट्रम्प यांनी अनिवासी भारतीयांसोबत व्हाइट हाऊसमध्ये दिवाळी साजरी केली.\n\nडोनाल्ड ट्रंप यांची मुस्ली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रंप: महाभियोग चौकशीत सहकार्य करण्यास व्हाईट हाऊसचा नकार\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यावरील महाभियोगाची कारवाई सुरू असताना चौकशीत सहकार्य करणार नाही, असं व्हाईट हाऊसने म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रिपब्लिकन नेते जो बाईडन यांच्याविरुद्ध युक्रेनने काही पुरावे शोधावे, अशी विनंती ट्रंप यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोदिमीर झेलेन्स्की यांना केली होती, असा ट्रंप यांच्यावर आरोप आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत जो बाईडेन हे ट्रंप यांचे प्रमुख रिपब्लिकन प्रतिस्पर्धी मानले जात आहेत.\n\nविरोधी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वात तीन संसदीय समिती सध्या या आरोपांची चौकशी करत आहे. \n\nव्हाईट हाऊसचे मुख्य वकील पॅट सिपोलोन यांनी आठ पानांचं एक निवेदन जारी केलंय. ट्रंप यांच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावरुन उभयचर प्रजातीतल्या नवीन प्राण्याचं बारसं\\nसारांश: पनामा येथे एक नवीन जातीचा उभयचर आढळला आहे. हा उभयचर स्वतःचं डोकं वाळूत पुरुन घेतो. या नवीन प्राण्याचं नाव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावाने ठेवण्यात आलं आहे... Dermophis donaldtrumpi.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवीन उभयचर प्राण्याच्या रुपात ट्रम्प यांचं काढलेलं व्यंगचित्र\n\n ट्रम्प यांच्यासाठी टीका नवीन नाहीए. अध्यक्षपदी निवड झाल्यापासून ट्रम्प यांच्या धोरणांचा, निर्णयांचा, वक्तव्यांचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारे समाचार घेतला. आता ट्रम्प यांच्यावर टीका करण्याचा हा अभिनव पर्याय पर्यावरणप्रेमींनी शोधून काढला आहे. \n\nवातावरण बदलाच्या गंभीर समस्येबद्दल ट्रम्प यांनी काढलेल्या उद्गारांबद्दल गांडूळसदृश दिसणाऱ्या उभयचर प्राण्याचं बारसं ट्रम्प यांच्या नावावरुन करण्यात आलं. \n\nएन्व्हायरोबिल्ड (EnviroBuild) कंपनीने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तहानलेल्यांसाठी देवदूत ठरणारा अमरावतीचा वॉटरमॅन\\nसारांश: अमरावती जिल्ह्यातल्या बासलपूरनजिक गेलात तर तुम्हाला हा दुचाकीवरचा वॉटरमॅन नक्की दिसेल. उन्हातान्हाचं रस्त्यावर फिरताना तहानलेल्या प्रत्येक वाटसरूसाठी हा वॉटरमॅन ग्लासभर थंडगार पाणी पाजतो. राजू चर्जन वॉटरमॅन बनून गेल्या 20 वर्षांपासून हे काम अखंडपणे करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजू चर्जन अमरावती भागात जलदूत म्हणून ओळखले जातात.\n\nराजू चर्जन हे अमरावती जिल्ह्यातील बासलापूर गावातले एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. दररोज सकाळी शेतीची सगळी कामं आटोपून दुपारी घरी यायचं. अंघोळ करून आणि दोन घास पोटात टाकून बाहेर पडायचं तहानलेल्यांना पाणी द्यायला... हे राजू यांचं गेल्या 20 वर्षांपासून रुटीन आहे.\n\nत्यांच्याकडे असलेल्या 4 पिशव्या आणि 20 बाटल्यांमध्ये ते पाणी भरतात. आणि या थंडगार पाण्याच्या या पिशव्या दुचाकीला बांधून प्रवाासाला बाहेर पडतात. जवळपास किमान 30 किलोमीटर ते नक्कीच फिरतात. उन्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तामिळनाडू : 'स्टरलाइट' विरोधातील आंदोलन पेटलं, 9 जणांचा मृत्यू\\nसारांश: तामिळनाडूच्या विविध भागात स्टरलाइट लिमिटेड कंपनीविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात नऊ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. अनेकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्टरलाईट कंपनीवरून पेटलेलं आंदोलन\n\nतामिळनाडूच्या तुतीकोरीन भागातल्या स्टरलाइट लिमिटेड कंपनीच्या विस्ताराला नागरिकांचा विरोध आहे. त्यांच्या विरोध आंदोलनाचा आज शंभरावा दिवस आहे. \n\nआज निदर्शकांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ऑफिसच्या दिशेने मोर्चा काढला. सुरुवातीला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात राखली पण निदर्शकांची संख्या वाढू लागताच पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. थोड्या वेळानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार करत निदर्शकांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती बीबीसी तामिळ प्रतिनिधी प्रमिला कृष्णन यांनी दि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तालिबान, भारत आणि रशियातील वाटाघाटीतून काय साध्य होणार?\\nसारांश: अफगाणिस्तानमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी रशियात 9 नोव्हेंबर रोजी एका परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. अनेक देशांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी झाले आहेत. पण सर्वाधिक जास्त लक्ष तीन शिष्टमंडळाकडे लागले आहेत. पहिला आहे भारत, दुसरा अफगाणिस्तान आणि तिसरं म्हणजे तालिबान.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तालिबानचे काही नेते या परिषदेत सहभागी होऊन चर्चा करणार आहेत. 2001 मध्ये तालिबाननं सरकारवर बहिष्कार घातल्यानंतर पहिल्यांदा अफगाणिस्तान आणि तालिबानचे नेते एकत्र येऊन चर्चा करणार आहेत.\n\nभारताने सांगितलं आहे की, या कार्यक्रमात भारत अनौपचारिकरीत्या सहभागी होणार आहे. पण त्याचवेळी तालिबानसोबत काही चर्चा होणार नसल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितलं. \n\nया परिषदेची आम्हाला कल्पना आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित व्हावी यासाठी आम्ही देखील प्रयत्नशील आहोत तसंच शांततापूर्ण चर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तिवरे धरणफुटीनंतर दापोलीच्या गावकऱ्यांमध्ये दहशत: 'खेम धरण फुटल्यावरच प्रशासन जागं होणार?'\\nसारांश: चिपळूण जवळचं तिवरे धरण फुटलं आणि अचानक महाराष्ट्रातल्या धरणांच्या स्थितीबद्दल चर्चा सुरू झाली. परंतु धरणांच्या सुरक्षेबाबत प्रशासन अजूनही तितकं गंभीर नसल्याचं कोकणातील धरणांजवळ राहाणाऱ्या गावकऱ्यांचं मत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दापोलीच्या हर्णे जवळच्या खेम धरणही गळत आहे. सध्या हे धरण 25 हून अधिक ठिकणी गळत आहे. तसेच धरणाचे दगड निखळत आहेत.\n\nहर्णेच्या खेम धरणाची क्षमता 13.50 दशलक्ष क्युबिक फीट एवढी आहे. जलसंपदा खातं, पाटबंधारे विभाग आणि जिल्हा परिषदचे अधिकारी तिवरे धरणफुटीच्या पार्श्वभूमीवर या धरणाला भेटी देत आहेत. मात्र धरणाच्या सुरक्षेवरून होत असलेल्या दिरंगाईबाबत हर्णे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अस्लम अकबानी यांनी आपला संताप बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केला. \n\n\"आम्ही गेल्या 10 वर्षांषासून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तिहेरी तलाकला विरोध केल्यामुळे मुस्लीम महिलेविरुद्ध फतवा; धर्मबहिष्कृत?\\nसारांश: \"तुम्ही ऐकणार असाल तर ठीक नाहीतर संपूर्ण मुस्लिमांना हा आदेश आहे की, तुम्हाला बहिष्कृत करावं. तुमच्याबरोबरची ऊठ-बस बंद करावी. आजारी पडलात तर कुणी तुमची विचारपूस करायला जाऊ नये, मेल्यानंतरही तुमच्या अंत्ययात्रेत सहभागी होऊ नये आणि तुम्हाला कब्रस्तानात दफनही करण्यात येऊ नये.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वरील आदेशाचा उल्लेख भारतातल्या कोणत्याही कायद्यात नाही. तसंच हा एखाद्या आदिवासी भागातला नियमही नाही. \n\nतर हा आहे फतवा. बरेलीतल्या जामा मशिदीचे इमाम अल-मुस्तफी मोहम्मद खुर्शीद आलम रझवी यांनी निदा खान यांच्या विरोधात हा फतवा जारी केला आहे. \n\nकुराण आणि शरियत कायद्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे निदा यांच्याविरोधात हा फतवा जारी करण्यात आला आहे. निदा स्वत: तिहेरी तलाकच्या बळी आहेत आणि आता तिहेरी तलाकच्या प्रथेमुळे कष्टमय जीवन जगत असलेल्या महिलांसाठी काम करत आहेत. \n\n14 जुलैला वरील आदेश देण्यात आला आणि 16 जु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ती पहिल्यांदा विमानात बसली पायलट म्हणूनच!\\nसारांश: अॅनी दिव्या, एका मध्यमवर्गीय घरातली तरुणी, 30 वर्षांची. ती कधीही विमानात बसली नव्हती. पण ती आता बोईंग 777 या सगळ्यांत मोठ्या प्रवासी विमानाची पायलट आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बोईंग 777 हे सगळ्यांत मोठ्या क्षमतेच्या प्रवासी विमानांपैकी एक. त्यात सुमारे 400 प्रवासी बसू शकतात. आणि विमान चालवणाऱ्यांपैकी अॅनी ही सगळ्यांत तरुण महिला पायलट आहे.\n\nपंजाबच्या पठाणकोटमध्ये अॅनीचा जन्म झाला. तिचे वडील सैन्यात होते. ती 10 वर्षांची असताना वडिलांचं पोस्टिंग आंध्र प्रदेशच्या विजयवाडा इथं झालं होतं.\n\nपायलट बनण्याचं स्वप्नं अॅनीनं लहानपणापासूनच पाहिलं होतं. पण ते स्वप्न प्रत्यक्षात येणं तेवढं सोपं नव्हतं.\n\nवडिलांच्या आर्थिक परिस्थितीमुळे पायलटच्या कोर्सची, 15 लाखांची फी भरणं, हेच एक आव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुमच्याकडे 3000 कोटी रुपये असतील, तर हे पेंटिंग विकत घ्या!\\nसारांश: लिओनार्डो दा विंची यांनी 500 वर्षांपूर्वी चितारलेलं ख्रिस्ताच्या एका चित्राचा तब्बल 45 कोटी डॉलरमध्ये लिलाव झाला आहे. 'सॅल्व्हेटर मंडी' अर्थात जगाचा रक्षणकर्ता, असं या चित्राचं नाव आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लिओनार्डो दा विंची यांचं 'सॅल्व्हेटर मंडी'\n\nकोणत्याही चित्राला आणि पर्यायाने कलाकृतीला मिळालेली ही सर्वाधिक रक्कम आहे.\n\nपेंटिंग कधी समोर आलं? \n\nदा विंची यांचं 1519 मध्ये निधन झालं. त्यांनी काढलेल्या चित्रांपैकी जेमतेम 20 चित्रं शाबूत आहेत. \n\nलिओनार्डो दा विंची\n\nसाधारण 1505 मध्ये लिओनार्डो दा विंची यांनी 'सॅल्व्हेटर मंडी' हे चित्र काढल्याचं मानलं जातं. आजवर हे चित्र खाजगी मालमत्ता होती.\n\nया चित्रात ख्रिस्ताने एक हात वर केला आहे तर दुसऱ्या हातात काचेचा गोळा आहे. \n\nटेलिफोनवर 20 मिनिटं चाललेल्या या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुम्ही काय म्हणता- 'रमजान' की 'रमदान'?\\nसारांश: गेल्या मंगळवारपासून भारतात मुस्लीम लोकांनी रोजे ठेवायला सुरुवात केली आहे. मुस्लिमांच्या या पवित्र महिन्याला 'रमजान' म्हणायचं की 'रमदान' यावर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतामध्ये गेली अनेक वर्षं रमजान असंच म्हटलं जात असे. पण गेल्या काही वर्षांत या महिन्याला आता रमदान असं म्हटलं जात आहे. हा फरक का आहे याचा शोध घेण्याचा बीबीसीनं प्रयत्न केला. \n\nइंडियन काउन्सिल फॉर वर्ल्ड अफेअर्समध्ये काम करणारे सीनियर रिसर्च फेलो डॉक्टर फज्जुर्रहमान यांचं म्हणणं आहे की, हा केवळ उच्चारांचा फरक आहे. \n\nअरबी भाषेत 'ज्वाद' या अक्षराच्या स्वराचा ध्वनी (हिंदीत 'ज'च्या खाली जो नुक्ता असतो त्याला ज्वाद अक्षर म्हणतात) इंग्रजीच्या 'झेड' ऐवजी 'डीएच' असा होता. त्यामुळं अरबी भाषेत रमदान म्हणत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तुर्कस्तानात पुन्हा एर्डोगन यांची सत्ता, AK पार्टीलाही स्पष्ट बहुमत\\nसारांश: तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्डोगन यांनी पुन्हा सत्तेत येण्यासाठी आवश्यक स्पष्ट बहुमत मिळवल्याचं तुर्कस्तानच्या निवडणूक आयुक्तांनी जाहीर केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रविवारी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या टप्प्यात एर्डोगन यांनी अजिंक्य आघाडी मिळवल्याचं आयुक्त सादी गुवेन यांनी सांगितलं.\n\nतुर्कस्तानमध्ये रविवारी मतदान झाल्यानंतर लागेच मतमोजणी सुरुवात झाली. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार 99 टक्के मतमोजणी झाल्यानंतर एर्डोगन यांनी 53 टक्के मतं मिळवली असून त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी मुहर्रम इन्स यांनी 31 टक्के मते मिळवली आहेत. \n\nराष्ट्राध्यक्षपद काबीज करण्यासाठी किमान 50 टक्के मतांची गरज असते.\n\nया निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदाबरोबरच संसद प्रतिनिधींचीही निवडणू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तृणमूलच्या महिला खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांच्यावर संसदेत फोटो काढण्यावरून टीका\\nसारांश: यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 78 महिला खासदार निवडून आल्या आहेत. या खासदारांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांचाही समावेश आहे. परंतु संसदेतल्या फोटोंवरून त्यांना सध्या ट्रोल केलं जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मंगळवारी अनेक खासदारांची परिचय पत्राची प्रक्रिया पूर्ण झाली. नुसरत आणि मिमी यांनी ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संसदेच्या आवारात फोटो काढले. हे फोटो त्यांनी स्वत:च्या सोशल हँडल्सवरून शेअर केले. या फोटोंवरून या दोघींना ट्रोल केलं जात आहे. \n\nनुसरत यांनी लिहिलं- नवी सुरुवात! माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या ममता बॅनर्जी आणि बशीरहाट मतदारसंघातील नागरिकांचे आभार. \n\nजाधवपूर मतदारसंघातून निवडून आलेल्या मिमी यांनी लिहिलं की- संसदेतला पहिला दिवस. \n\nया फोटोंमध्ये नुसरत आणि मिमी यांच्या कपड्यांवरून त्यांना ट्रोल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तेज बहादूर यादव यांच्या याचिकेवर पुनर्विचार करा- सुप्रीम कोर्ट\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून समाजवादी पक्षाकडून अर्ज दाखल केलेले माजी सैनिक तेजबहादूर यादव यांच्या उमेदवारी दिली होती. मात्र ही उमेदवारी निवडणूक आयोगाने बरखास्त केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात तेज बहादूर यादव निवडणुकीच्या रिंगणात होते.\n\nत्याला तेज बहादूर यादव यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. तेज बहादूर यांच्या याचिकेवर पुनर्विचार करून उद्यापर्यंत न्यायालयात उत्तर द्या असा आदेश सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला दिला आहे. यादव यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी होईल असं इंडियन एक्सप्रेसनं म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nतेजबहादूर यांनी दोन वेळा उमेदवारी अर्ज भरला. 24 एप्रिलला त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी अर्ज भरला. 29 एप्रिलला समाजवाद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तैवान : आई मुलाच्या पालन पोषणाचे पैसे मागते तेव्हा...\\nसारांश: एखादा मुलगा आई-वडिलांना पैसे देतो कारण त्यांनी त्याला लहानाचं मोठं केलं आहे, असं आपण कधी ऐकलं आहे का? ही गोष्ट थोडी विचित्र वाटते. मात्र, तैवानमध्ये असंच एक प्रकरण समोर आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तैवानच्या मुख्य न्यायालयानं एका व्यक्तीला आपल्या आईला पैसे देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीचं डेंटिस्ट होण्याचं स्वप्न आईनं पूर्ण केल्यानं त्याला त्याच्या आईला आता पैसे द्यावे लागतील, असं न्यायालयाचं म्हणणं आहे.\n\nया आदेशामुळे या डेंटिस्टला आपल्या आईला 6 कोटी 10 लाख रुपये द्यावे लागणार आहेत. \n\nआई-मुलांतील करार\n\nमुळात या सगळ्यामागे एक वेगळीच कथा आहे. 1997मध्ये या व्यक्तीचा त्याच्या आईसोबत एक करार झाला होता. त्या वेळी त्याचं वय 20 वर्षं होतं. जेव्हा त्याला नोकरी लागेल तेव्हा त्यातील 60 टक्के रक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: तौक्ते: निसर्ग चक्रीवादळानंतर धोक्यात आलेली श्रीवर्धनची रोठा सुपारी वाचवण्यासाठी कसे प्रयत्न सुरू आहेत?\\nसारांश: निळसर करड्या रंगाचा अथांग समुद्र, किनाऱ्यावर पांढुरक्या वाळूची चादर आणि कडेला डुलणाऱ्या नारळी-पोफळीच्या हिरव्यागार वाड्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीवर्धन म्हटलं की एरवी डोळ्यासमोर हेच चित्र उभं राहतं. पण गेल्या वर्षी आलेल्या निसर्ग चक्रीवादळानं या परिसराचा चेहरामोहरा बराच बदलला आहे.\n\nइथल्या बागायतींचं त्या वादळात इतकं नुकसान झालं, की प्रसिद्ध श्रीवर्धनी रोठा सुपारीची प्रजातीच नामशेष होण्याची भीती निर्माण झाली. \n\nवर्षभरानंतर अजूनही रोठा सुपारी वाचवण्याचे आणि त्यासाठी नव्या रोपांची लागवड करण्याचे प्रयत्न सुरूच आहेत.\n\nकाय आहे रोठा सुपारी?\n\nभारतात सुपारीचा वापर प्रामुख्यानं मुखवास म्हणून केला जातो. काही आयुर्वेदिक औषधांत आणि धार्मिक कार्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: त्रिपुरा ग्राऊंड रिपोर्ट : 'मार्क्स, लेनिन, स्टॅलिन यांना जावं लागेल'\\nसारांश: \"कार्ल मार्क्स, लेनिन, स्टॅलिन. या सर्वांना आता जावं लागेल. पुतळे गेले आहेत आता रस्त्यांना दिलेली त्यांची नावसुद्धा बदलली जातील. त्यांच्याबद्दल शालेय पुस्तकांतून जे शिकवलं जातं तेही बदललं जाईल.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही प्रतिक्रिया आहे दक्षिण त्रिपुरातल्या बिलोनिया इथले भाजपचे नव्याने निवडून आलेले आमदार अरुण चंद्रा भौमिक यांची. \n\nत्रिपुराच्या दक्षिण भागाला लेनिनग्राड म्हटलं जातं, तिथं आता 'लेनिन' नाहीत. ईशान्य भारतातला एकेकाळचा डाव्यांचा गड म्हणून ओळख असलेल्या त्रिपुरात लेनिन यांचे पुतळे पाडले जात आहेत. \n\nभारतीय जनता पक्ष युतीच्या विजयानंतर हे घडत आहे. दोन दशकांच्या सत्तेनंतर राज्यात डावे 'अल्पसंख्याक' झाले आहेत. उजव्या विचारांचे लोक त्यांच्या कार्यकर्त्यांना आणि कार्यालयांना लक्ष्य करत आहेत, असा आरोप डाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: थायलंड : गुहेतून 4 मुलं सुरक्षित बाहेर काढली; मोहीम सकाळपर्यंत थांबवली\\nसारांश: थायलंडमध्ये गुहेत अडकून पडलेल्या 12पैकी 4 मुलांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. मोहिमेचे प्रमुख नारोंगसॅक ओसोट्टानाकॉर्न यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तुर्तास ही मोहीम थांबवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. सोमवारी सकाळी पुन्हा मोहीम सुरू केली जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते म्हणाले, \"बाहेर काढण्यात आलेल्या मुलांची प्रकृती उत्तम आहे. उर्वरित मुलांना काढण्यासाठी पुढच्या मोहिमेची तयारी सुरू करण्यास 10 तास तयारी करावी लागणार आहे. या तयारीसाठी ही मोहीम थांबवण्यात आली आहे.\" \n\nया मोहिमेत 60 डायव्हर्स सहभागी झाले होते. यातील 40 थायलंडमधील तर 50 इतर देशांतून आले आहेत. \n\nआज दिवसभरात काय घडलं?\n\nस्थानिक वेळेनुसार 5वाजून 40 मिनिटांनी पाहिल्या मुलाला बाहेर काढण्यात आलं. चारही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. \n\n(बीबीसीचे प्रतिनिधी घटनास्थळाहून देत असलेल्या माहितीनुस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: थायलंड: राजा वाजिरालोंगकॉन यांच्या राज्याभिषेकात पवित्र जल, राजचिन्हं आणि मांजरीचं महत्त्व\\nसारांश: शनिवार 4 मेपासून थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये नव्या राजाच्या राज्याभिषेकाचा तीन दिवसांचा सोहळा सुरू झाला आहे. ब्राह्मण आणि बौद्ध विधीं च्या या राज्याभिषेकात पवित्र जल अत्यंत महत्त्वाचं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्याभिषेक झाल्यनंतर राजमुकूट घातलेले राजे वाजिरालोंगकॉन\n\nराजे भूमिबोल अदुल्यादेज यांचे 2016 साली निधन झाल्यानंतर त्यांचे पुत्र राजे महा वाजिरालोंगकॉन यांना राज्याभिषेक करून राजेपदावर बसवण्यात येत आहे. मात्र बौद्ध रीतीरिवाजांचे अनुसरण करून देवराजा झाल्याशिवाय राजाचा राज्याभिषेक पूर्ण होत नाही.\n\nराजे भूमिबोल यांनी जवळजवळ सात दशकं राजपद सांभाळल्यामुळे हा राज्याभिषेक पाहाण्याची सध्याच्या थायलंडमधील बहुतांश लोकांच्या आयुष्यातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने थाई नागरिक या सोहळ्यासाठी उ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: थायलंडचे राजा महा वाजिरालाँगकोनची 'बॉडीगार्ड' बनून आलेली महिला झाली राणी\\nसारांश: थायलंडचे राजा महा वाजिरालाँगकोन यांनी त्यांच्या खासगी सुरक्षेच्या उपप्रमुख महिलेशी लग्न करून तिला राणीचं पद दिलं आहे. थायलंडच्या शाही परिवारातर्फे एका प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2016मध्ये राजा भूमिबोल अद्युल्यदेज यांच्या निधनानंतर महा वाजिरालाँगकोन यांना राजपद बहाल करण्यात आलं होतं. शनिवारी त्यांच्या राज्याभिषेकाची सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्या या विवाहाच्या घोषणेमुळे थायलंडमध्ये आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.\n\n66 वर्षांचे नियोजित राजा वाजिरालाँगकोन यांचं यापूर्वी तीन वेळा लग्न होऊन तीन घटस्फोट झाले आहेत. त्यांना 7 अपत्य आहेत. \n\n\"वाजिरालाँगकोन यांनी सुथिदा यांच्याशी लग्न करायचं ठरवलंय. यापुढे त्याही राणी असतील आणि शाही परिवाराचा एक भाग असतील,\" असं शाही परिवारानं प्रसिद्ध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: थेरेसा मे यांच्यानंतर कोण? ब्रिटनचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ही 5 नावं\\nसारांश: ब्रेक्झिटच्या मुद्द्यावरून तोडगा काढू न शकल्याने ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी 7 जूनरोजी पंतप्रधानपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2016 मध्ये घेण्यात आलेल्या जनमत चाचणीच्या निकालांचा सन्मान करण्यासाठी राजीनामा देत असल्याचं मे यांनी म्हटलं होतं. ब्रेक्झिटची प्रक्रिया पूर्ण करू न शकल्याचं अतीव दु:ख झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. \n\nनवीन पंतप्रधानांनी ब्रेक्झिट प्रक्रियेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं देशाच्या हिताचं आहे, असं त्या म्हणाल्या.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nनवीन पंतप्रधान नियुक्त होईपर्यंत त्या काळजीवाहू पंतप्रधान असतील. त्यामुळे मे यांच्यानंतर पंतप्रधानपदासाठी दावेदार कोण, यासाठी वेगवेगळी नावं पुढे येत आहेत.\n\nपण हे पद जित"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दरवेळी सुवर्ण जिंकणाऱ्या भारतीय कबड्डी संघांचं आशियाई गेम्समध्ये नेमकं कुठं चुकलं?\\nसारांश: आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात असं पहिल्यांदाचं झालं की भारताच्या कबड्डी संघांना सुवर्ण पदकाने हुलकावणी दिली. ना पुरुष ना महिला संघाला जेतेपद पटकावता आलं नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय संघाचा कॅप्टन अजय ठाकूर\n\nभारतीय पुरुषांची टीम 18-27नं इराणकडून पराभूत झाली आणि त्यांचं आव्हान सेमी फायनलमध्येच संपुष्टात आलं. गुरुवारी महिला टीम इराणकडून पराभूत झाली.\n\n1990 मध्ये बीजिंग आशियाई क्रीडा स्पर्धांपासून कबड्डीचा समावेश या स्पर्धेत करण्यात आला. आतापर्यंत भारतानं या स्पर्धांमध्ये सात वेळा सुवर्ण पदक पटकावलं आहे. यावेळी मात्र भारतीय पुरुष खेळाडूंना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. \n\n2010 पासून आशियाई खेळांमध्ये महिला कबड्डी स्पर्धेचा समावेश करण्यात आला. मागच्या दोन स्पर्धांमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दाऊद इब्राहिम कधी करीम लालांच्या वाटेला का गेला नाही?\\nसारांश: माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या डॉन करीम लालांना भेटायच्या, असा दावा महाराष्ट्रातले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मध्यंतरी केला आणि नकळतपणे एका अशा विषयाला हात घातला, ज्यावर सहसा कुणी बोलत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दाऊद इब्राहिम आणि करीम लाला\n\nत्यामुळे एकेकाळी मुंबईचा डॉन राहिलेल्या लालांच्या आठवणी त्यांच्या मृत्यूच्या तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकदा ताज्या होत आहेत, त्यांचे कारनामे अचानक चर्चेत आले आहेत. \n\nदक्षिण मुंबईतल्या पायधुनी गेटवर करीम लालाच्या ऑफिसमध्ये लावलेल्या एका फोटोवर अचानक चर्चा सुरू झाली आणि या फोटोच्या आधारेच प्रत्येक जण हा दावा करतोय की इंदिरा गांधींनी करीम लालांची भेट घेतली होती. \n\nदाउद इब्राहिम मुंबईचा एल कपोन (एल कपोन जगातला सर्वांत कुख्यात माफिया गुंड मानला जातो) होण्याआधी करीम लाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दावोस 'बुद्रुक' इतकं महत्त्वपूर्ण का बनलं?\\nसारांश: स्वित्झर्लंडला हे नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. हिंदी चित्रपटामध्ये स्वित्झर्लंडची एक रोमॅंटिक प्रतिमा आपण पाहिली आहे. पण या छोट्याशा देशात असलेल्या एका छोट्याशा शहरात जगातील मोठे मोठे आर्थिक निर्णय घेतले जातात. या शहराचं नाव दावोस.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दावोस दौऱ्यावर जाणार म्हटल्यावर हे शहर चर्चेत आलं. या ठिकाणी 23 ते 26 जानेवारी दरम्यान वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होणार आहे. \n\n1997नंतर पहिल्यांदाच एखादा भारतीय पंतप्रधान या ठिकाणी जात आहेत. आपण दावोसला का जात आहोत या प्रश्नाचं उत्तर पंतप्रधान मोदींनी असं दिलं, \"सर्वांना माहीत आहे की दावोस हे जगाच्या अर्थविषयक प्रश्नांची चर्चा करण्याचं सर्वांत मोठं व्यासपीठ बनलं आहे.\" \n\nका प्राप्त झालं आहे या शहराला इतकं महत्त्व? असा प्रश्न साहजिकच आपल्याला पडतो. पूर्ण जगाचं अर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली आग : जेव्हा उपहार चित्रपटगृहात 'बॉर्डर' पाहताना 59 जण जिवंत जळाले होते...\\nसारांश: 13 जून 1997. या दिवशी सनी देओलचा 'बॉर्डर' सिनेमा प्रदर्शित झाला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फर्स्ट डे, फर्स्ट शो पाहण्यासाठी त्या संध्याकाळी दिल्लीतल्या ग्रीन पार्कमधील उपहार चित्रपटगृहात तुडुंब गर्दी झाली होती. मात्र, त्या गर्दीतील अनेकांसाठी ती संध्याकाळ अखेरची ठरली. ही संध्याकाळ दिल्लीसह देशभरात कधीही न विसरता येण्यासारखी. \n\nएखाद्या जखमेनं वर्षानुवर्षे भळभळत राहावं, तशा या दिवसाच्या क्रूर आठवणी दिल्लीकरांच्याही मनात आहेत. \n\nसिनेमा सुरू होऊ अर्धा तास लोटला होता, तोच चित्रपटगृहाच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये आगीची ठिणगी पडली.\n\nकाही वेळातच आग चित्रपटगृहाच्या मुख्य हॉलमध्ये पसरली. बघता बघता आग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली दंगल : जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थिनी सफूरा जरगरला जामीन\\nसारांश: राजधानी दिल्लीत झालेल्या दंगलीचा कट रचल्याच्या आरोपांप्रकरणी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाची विद्यार्थिनी सफूरा जरगरला दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सफूरा झरगर\n\nपीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून जामीन द्यायला विरोध केला नाही. त्यामुळे न्यायालयाने सफूरा यांना जामीन दिला. \n\nसफूरा जरगर सहा महिन्यांच्या गरोदर आहेत. \n\nदिल्लीच्या उत्तर पूर्वेत फेब्रुवारी महिन्यात हिंसाचार उसळला होता. या दंगलीत 53 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये बहुतांश मुस्लीमधर्मीय नागरिक होते. \n\nकोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 25 मार्चपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला. \n\nयादरम्यान दिल्ली पोलिसांनी अनेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली दंगल : शर्मा आणि सैफी काकांची मैत्री अशी आली कामी\\nसारांश: रविवारी दुपारी मनोज शर्मा आणि जमालउद्दीन एकत्र बसलेले होते. त्याच वेळी विजय पार्ककडे येणाऱ्या जमावानं दगडफेक सुरू केली. जमावानं दुकानांवर हल्ला केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मनोज शर्मा आणि जमालउद्दीन\n\nशर्मा आणि सैफी या दोघांकडे तिथून पळ काढण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पण, काही वेळानंतर त्यांनी परिसरातल्या लोकांना एकत्र जमवलं आणि परत विजय पार्कमध्ये आले. या सगळ्यांनी मिळून हिंसक जमावाला परतवून लावलं. यादरम्यान पोलिसांच्या गाड्या तिथं पोहोचल्या. \n\nजमावानं केलेल्या हल्ल्याचे निशाण आजही मुख्य रस्त्यावर स्पष्टपणे दिसतात. यामध्ये तुटलेल्या खिडक्या, जळालेल्या मोटारसायकल यांचा समावेश आहे. \n\nआम्ही या भागात पोहोचलो, तेव्हा कर्मचारी स्वच्छता करत होते. \n\nपोलसांनी घोषणाबाजी कर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली शेतकरी आंदोलन: पंजाबमधील शेतकरी आंदोलनातील हे आहेत प्रमुख नेते\\nसारांश: केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकांना पंजाब आणि हरियाणातील शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलनाद्वारे विरोध करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यासाठी तयार आहेत. कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी याबाबत सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकरी आंदोलनातील नेते\n\nशेतकऱ्यांचे नेते केंद्र सरकारबरोबर चर्चा करतील. या निमित्ताने पंजाबचे शेतकरी नेते कोण आहेत याबाबतची ही बातमी.\n\nनवीन कृषी कायदे रद्द व्हावेत किंवा नव्याने कायदा करून हमीभाव (एमएसपी) लागू करण्यात यावं अशी त्यांची मागणी आहे. \n\nदिल्ली-हरियाणा, दिल्ली-पंजाब सीमेवर जे शेतकरी निदर्शनं करत आहेत त्यांना बुराडी मैदानात आंदोलन करावं, जेणेकरून वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होणार नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी तयार आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली हिंसाचार : दंगलीत 10 जणांचा मृत्यू, जाफ्राबादमधील आंदोलकांना हटवले\\nसारांश: ईशान्य दिल्लीत नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या कायद्याला विरोध करणारे आंदोलक आणि या कायद्याचं समर्थन करणारे लोक यांच्यात वादावादी झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीत झालेल्या हिंसाचाराची दृश्यं\n\nजाफ्राबागमधून पोलिसांनी आंदोलकांना हटवलं आहे. रविवारपासून आंदोलकांनी इथला रस्ता अडवून धरला होता. सोनवारपासून इथं हिंसाचार सुरु झाला.\n\nयामध्ये एका पोलिसासह 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या भागात काल रात्री तणावाचं वातावरण होतं. सोमवारी रात्री आम्ही जे पाहिलं त्याचा हा वृतान्त.\n\nदिवसभर सुरू असलेल्या हिंसक घटनांनंतर दिल्लीतल्या चांदबाग, भजनपुरा, ब्रिजपुरी, गोकुळपुरी आणि जाफ्राबाद या भागात 24 तारखेची रात्र भीतीने भरलेली होती. \n\nवृत्तांकनासाठी फिरत असताना ओल्ड ब्रिज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली हिंसाचार: 'सरकारनं आम्हाला मरण्यासाठी सोडून दिलंय'\\nसारांश: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या निमित्ताने उफाळलेल्या हिंसाचारामुळे दिल्ली जळते आहे अशी परिस्थिती आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्ली\n\nमंगळवारी ईशान्य दिल्लीतल्या हिंसाचार होत असलेल्या भागात आम्ही पोहोचलो तेव्हा काही लोकांनी आम्हाला घेरून मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. \n\nआमच्या फोनमध्ये हिंसक घटनांचं रेकॉर्डिंग होतं. आम्ही मोबाईल फोन वाचवण्याचा प्रयत्न करत असतानाच दगडफेकीला सुरुवात झाली. तेवढ्यात एका गल्लीतून हाताला कपडा बांधलेल्या एका मुलाला बाहेर निघताना पाहिलं. प्रत्यक्षदर्शींच्या मते, या व्यक्तीच्या हाताला गोळी लागली होती. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या छतावरून कोणीतरी गोळी झाडली. \n\nहा सगळा प्रकार बघितल्यानं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्ली: परदेशी दूतावासाच्या परिसरात 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) दिल्लीत 5 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार\n\nदिल्लीत चाणक्यपुरीत पाच वर्षांच्या मुलीवर 25 वर्षांच्या तरुणानं बलात्कार केल्याची घटना घडलीय. परदेशी दूतावासात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत ही घटना घडलीय. हिंदूस्तान टाइम्सनं ही बातमी दिलीय.\n\nजखमी अवस्थेत घरी परतलेल्या चिमुकलीनं पालकांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पीडित चिमुकलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याच दिवशी पोलिसांनी परदेशी दूतावासाच्या कर्मचारी वसाहतीतून आरोपीला अटक केली.\n\nपाच वर्षांची पीडित चिमुकली घडलेली घटना घरी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिल्लीनंतर महाराष्ट्रात फटाक्यांवर बंदी येऊ शकते का?\\nसारांश: सुप्रीम कोर्टानं दिल्लीमध्ये एक नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री आणि वितरण यावर बंदी घातल्यानंतर आता महाराष्ट्रातही अशी बंदी घालावी, अशी मागणी होऊ लागली आहे. पण अशी बंदी खरंच येऊ शकते का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यंदाची दिल्लीतली दिवाळी फटाक्यांविना?\n\nदिल्लीच्या निकालानंतर आता वकील-कार्यकर्ते असीम सरोदे पुण्यात असलेल्या राष्ट्रीय हरित लवादात याचिका करून महाराष्ट्रातही बंदीची मागणी करणार आहेत. \n\n\"नागपूरच्या रवींद्र भुसारी यांनी फटाक्यांवर बंदीसाठी यापूर्वी याचिका केली होती. लवादानं त्यावेळी आम्हाला मुंबई हायकोर्टात सुरू असलेल्या ध्वनी प्रदूषणाबाबतच्या याचिकेत सहभागी होण्यास सांगितलं. त्यामुळे ती याचिका आम्ही मागे घेतली होती.\"\n\nसुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सरोदे लवादाकडे नवी याचिका करणार आहेत. \n\nब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिवाळी : भल्या पहाटे गोव्यात होतं अक्राळविक्राळ नरकासुराचं दहन\\nसारांश: गोवा म्हटलं की आपल्याला ख्रिसमस आठवतो. पण इथल्या दिवाळीचं एक वेगळेपण आहे. इतर राज्यांप्रमाणे दिवाळीत इथं झगमगाट दिसणार नाही. पण उत्तर भारतात दसऱ्याला जसं रावण दहन असतं, त्याचधर्तीवर गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं.\n\nगोव्यात दिवाळीचा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'. या दिवशी नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन हा मोठा आकर्षणाचा भाग होऊ लागला आहे.\n\nचौकाचौकात नरकासूर\n\nगोव्यात घराघरात नरक चतुर्दशी पारंपरिक पद्धतीनं साजरी होते. पण गेल्या काही वर्षांत 'नरकासुरानं' या दिवसाला एक वेगळंपण दिलं आहे. इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.\n\nइथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासुर दिसतात.\n\nदिवाळीत याच दि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिवाळी फराळ : किती आपला, किती परका? मराठी मुलखात आलेल्या परकीय फराळाची कथा\\nसारांश: सर्वांसाठी दिवाळीच्या आनंदाची व्याख्या ज्या बाबतीत समान होते ती गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळीची कितीही तयारी करा, फराळाशिवाय ती अपूर्ण आहे. दिवाळीनिमित्त प्रत्येक भारतीय घरात फराळ तयार होतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रांतागणिक त्यातले पदार्थ बदलत जातात पण फराळाशिवाय दिवाळी नाही. महाराष्ट्रीय फराळाचा विचार करता लाडू, चकली, शेव , करंजी , शंकरपाळी , अनारसे या पदार्थांमुळे दिवाळीची रंगत खऱ्या अर्थाने द्विगुणित होते.\n\nपण या मराठी फराळाच्या ताटातले कितीतरी पदार्थ मुळात आपले नाहीत. ते आपल्याकडे आले कुठून आणि इथे इतके रुळले कसे हे पहाणं रंजक ठरेल.\n\nफराळाचं प्रयोजन काय?\n\nदिवाळी फराळ ही एक परंपरा मानली तर साहजिकच मनात या परंपरेच्या प्रयोजनाचा प्रश्न निर्माण होतो. दिवाळी आणि फराळ भारताच्या शेतीप्रधानतेला जोडलेले आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दिशा रवी: TRP साठी मला प्रसारमाध्यमांनी गुन्हेगार ठरवलं\\nसारांश: बंगळुरूमधील 22 वर्षीय पर्यावरणविषयक कार्यकर्ती दिशा रवी हिला गेल्या महिन्यात जामीन मिळाल्यानंतर पहिल्यांदाच तिनं तिचं म्हणणं सगळ्यांसमोर मांडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिशानं तिच्या ट्विटर हँडलवरून चार पानांचं पत्र ट्वीट केलंय. या पत्रातून दिशानं प्रसारमाध्यमांवर टीका केलीय आणि पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानलेत.\n\nदिशा रवी 'फ्रायडे फॉर फ्यूचर' या अभियानाची संस्थापक सदस्य आहे. तिला दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने बंगळुरूमध्ये अटक केलं होतं. गेल्या महिन्यातच दिशाला जामीन मिळाला. त्यानंतर ती पहिल्यांदाच व्यक्त झालीय.\n\n\"जे सर्वकाही सत्य वाटतं, ते सर्व सत्यापासून खूप दूर असल्यासारखं वाटतं. दिल्लीतलं धुकं, पटियाला कोर्ट आणि तिहार जेल,\" असं दिशानं पत्रात म्हटलंय.\n\nजर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दीपाली चव्हाण आत्महत्याप्रकरणी IFS अधिकारी श्रीनिवास रेड्डी निलंबित\\nसारांश: वनपरीक्षेत्र अधिकारी (RFO) दीपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्र संचालक आणि अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना निलंबित करण्यात आले आहे. महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर निलंबनाच्या कारवाईची माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"श्रीनिवास रेड्डी\n\nरेड्डींच्या निलंबनाच्या मागणीसाठी महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी 30 मार्चलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. \n\nदुसरीकडे, रेड्डी यांच्या निलंबनासाठी वन विभागातील विविध संघटनेचा दबाव वाढत चालला होता. निलंबनाच्या मागणीसाठी भाजपनेही आंदोलन केले होते होते. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nनिलंबनाच्या काळात रेड्डी यांना नागपूरच्या वन मुख्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. त्यांना मुख्य वन संरक्षकांच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही. राज्यपालांच्या ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृश्यांमध्ये पाहा : ओखी वादळामुळे असा बसला गोव्याच्या बीचेसना तडाखा\\nसारांश: 'ओखी वादळा'चा तडाखा गोव्यासह कोकण किनारपट्टी आणि मुंबईला बसला आहे. यामुळे गोवा आणि कोकण किनारपट्टीवर पर्यटन व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेले तीन दिवस गोव्यातल्या हवामानात सतत बदलत होत आहे. समुद्राच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे समुद्र किनाऱ्यावरील छोटी रेस्टॉरंट म्हणजेच शॅक्सचं नुकसान झालं आहे. \n\nउत्तर गोव्यात मोरजी, आश्वे, मांद्रे, हरमल, केरी तर दक्षिण गोव्यातल्या पाळोळे, काणकोण, कोळंब, तळपण, गालजीबाग या किनाऱ्यांवर पाण्याची पातळी वाढली होती. \n\nकेरी-पेडणे भागात काही शॅक्समधून वस्तू वाहून गेल्या आहेत. \n\nगेल्या रविवारी पौर्णिमा होती त्यात चक्रीवादळ आल्यानं पाण्याची पातळी वाढली होती. गोव्यात सध्या पर्यटनाचा हंगाम असल्यामुळे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन - मुख्यमंत्री ते पंतप्रधान : मोदींच्या देहबोलीत कसा झाला बदल?\\nसारांश: नरेंद्र मोदींसारखे मोठे नेते हे एखादी गोष्ट शिकण्यात पटाईत आहेत. आणि जेव्हा वक्तृत्वशैलीतल्या बदलाचा मुद्दा येतो किंवा बोलण्याच्या कलेचा मुद्दा येतो तेव्हा त्याची ताकद काय आहे हे मोदी चांगलंच जाणून आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोदींना आपल्या बोलण्याच्या ताकदीची चांगलीच जाण आहे. कारण, उत्तम भाषेत केलेलं सादरीकरण हे लोकांच्या मनाचा ठाव घेतं. त्यामुळे चांगलं भाषण हे एकप्रकारे मनातल्या धोरणाचं वचन ठरतं आणि या वचनाची पुढे कार्यवाही होणार असते. \n\nमोदींच्या भाषणांचं विश्लेषण करणारे अनेक तज्ज्ञ त्यांचे तीन टप्प्यात वर्गीकरण करतात. पहिला टप्पा म्हणजे एका पक्षाचे नेते असलेल्या मोदींना दिल्ली सर करायची होती. \n\nदुसरा टप्पा आहे मोदी ल्यूटेन्स दिल्लीमध्ये आल्यावरचा. म्हणजे तेव्हा त्यांनी आपली शब्दसंपदा, राष्ट्रीयत्व आणि विकास यावर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : 'ताजमहाल हा कलंक? भाजप नेत्यांना का खुपतो ताजमहाल?'\\nसारांश: ताजमहाल हे तर प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मग भारतीय जनता पक्षांच्या नेत्यांना त्याविषयी इतका द्वेष का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजप नेते रोमांस-विरोधी आहेत का? शहाजहानचं मुमताजवर असलेलं प्रेम देशाच्या संस्कृतीचा भाग नाही?\n\nजगभरातून दरवर्षी दोन लाख आणि देशाच्या कानाकोपऱ्यातून 40 लाख पर्यटक ताज महालला भेट देतात. नवविवाहित जोडपं तर या रोमांसचा अनुभव घेण्यासाठी आवर्जून येतात. \n\nया स्मारकावर टिप्पणी करताना रविंद्रनाथ टागोर म्हणाले होते की, \"काळाच्या गालावर ओघळणारे अश्रू म्हणजे ताजमहाल.\"\n\nहे स्मारक 1648 साली तयार झाल्यापासूनच सर्वदूर चर्चेत होतं. औरंगजेब सम्राट होण्याच्या काही वर्षं आधी आणि काही वर्षांनंतर भारत भ्रमणावर आलेल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : 'ते वाजपेयींनाही पाकिस्तानाला पाठवणार नाहीत ना?'\\nसारांश: पूर्वी ब्रिटिश सरकारच्या काळात देशभक्तांच्या नजरेत हिरो असणाऱ्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली जात असे. आता भारतात इंग्रज नाहीत, अंदमानमधील काळ्या पाण्याचा तुरुंगही नाही. आता खतरनाक गुन्हेगारांना नागपूर किंवा दिल्लीच्या तिहार तुरुंगात पाठवलं जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून नव्या काळ्या पाण्याचा शोध लागला असून त्याचं नाव पाकिस्तान आहे. \n\nशाहरूख खानचं असं बोलण्याचं धाडस कसं झालं, त्याला पाकिस्तानला पाठवा. आमिर खानची पत्नी किरण रावला भारतात असुरक्षित वाटतं? अशा कृतघ्न लोकांना तातडीनं पाकिस्तानला धाडा. संजय लीला भन्साळीला खिलजीवर सिनेमा बनवण्याची हौस आहे ना तर पाठवा त्याला पाकिस्तानला. आणि हे जेएनयूमधले विद्यार्थी अफजल गुरूच्या समर्थनासाठी घोषणा देतात, त्यांनाही पाठवा पाकिस्तानला. \n\nवंदेमातरम् न म्हणणाऱ्या सर्व देशद्रोह्यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : 'फाळणी व्हावी अशी जिन्नांची इच्छा नव्हती'\\nसारांश: अलीगढ मुस्लीम विद्यापीठात लावलेल्या मोहम्मद अली जिन्ना यांच्या फोटोवरून वादंग सुरू आहे. अभ्यासक आणि ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांचे एके काळचे सहकारी सुधींद्र कुलकर्णी यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी बातचीत केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जिन्ना यांच्या फोटोवरून चालू असलेलं वादंग निरर्थक आहे असं सांगत कुलकर्णी यांनी जिन्ना, त्यांचे धर्मनिरपेक्षतेबद्दलचे विचार, भारताशी असलेलं नातं याबाबत चर्चा केली तसंच बीबीसी मराठीच्या वाचकांच्या प्रश्नांची उत्तरंही दिली. या चर्चेचा हा संक्षिप्त गोषवारा. \n\n1. हा वाद अचानक कसा उद्भवला?\n\nजिन्नांचा फोटो अलीगढ विद्यापीठात 1938 पासून आहे. गेली 80 वर्षं कोणत्याही प्रकारचा वाद नव्हता, तो आत्ताच कसा उद्भवला? असा प्रश्न कुलकर्णी यांनी उपस्थित केला.\n\nहा वाद उभा करण्यामागे फूट पाडण्याची मानसिकता आहे. मुसलमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : आजकाल अमित शाह यांची जीभ सारखी का घसरते?\\nसारांश: भारतीय जनता पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणाची सुरुवात पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी 'भारत माता की जय' या उद्घोषानं केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुढे ते म्हणाले, \"10 सदस्यांना सोबत घेऊन सुरू झालेल्या पक्षाची सदस्य संख्या 11 कोटीवर गेली.\" हा पक्ष जगातला सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दावा देखील त्यांनी केला. \n\n\"एकेकाळी दोन खासदार असलेला पक्ष आता एकूण 330 खासदारांना सोबत घेऊन पूर्ण बहुमतामध्ये सरकार चालवत आहे,\" असं ते यावेळी म्हणाले. \n\n'अंधकार दूर होईल, सूर्य उगवेल आणि कमळ फुलेल,' असं स्वप्न अटल बिहारी वाजपेयी यांनी पाहिलं होतं. हे कमळ देशातल्या बहुतेक राज्यात पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदी-अमित शाह यांच्या जोडगोळीनं केलं आहे. पण लगेच ते एका द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन : मोदींना हवा असलेला 'काँग्रेसमुक्त भारत' मोहन भागवतांना का नकोसा?\\nसारांश: ज्या गोष्टीला भाजपनं दिवसरात्र एक करून एका कोपऱ्यात टाकलं होतं तिला मोहन भागवतांनी हवा दिली आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासाठी यापेक्षा जास्त काळजीचं कारण काय असू शकतं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताला काँग्रेसमुक्त करणं गरजेचं आहे, कारण गेल्या साठ वर्षांत त्यांनी काहीही केलं नाही, ही बाब नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी मतदारांच्या मनावर ठसवली आहे. \n\nपण पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'काँग्रेसमुक्त भारता'च्या घोषणेला सार्वजनिकरीत्या फेटाळून लावलं. \n\nपरराष्ट्र सेवेतले ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भागवत म्हणाले, \"ही केवळ एक राजकीय म्हण आहे. संघ अशी भाषा कधीच बोलत नाही. मुक्त वगैरे शब्द कायम राजकारणात वापरले जातात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टिकोन: काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांमधली भिंत राहुल गांधी पाडू शकतील का?\\nसारांश: काँग्रेसच्या 84 व्या महाअधिवेशनामध्ये पक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाहून त्यांचे वडील राजीव गांधी यांची आठवण आली. राजीव गांधी यांनी देखील राजकारणात आणि काँग्रेसमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचं वचन दिलं होतं. आता एक प्रश्न आहे, जिथं राजीव गांधी अपयशी ठरले तिेथं राहुल गांधी यशस्वी होतील का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सामान्य कार्यकर्त्यांमध्ये असणारी भिंत ते पाडतील का? श्रीमंत आणि गरिबांमध्ये असलेली दरी ते मिटवतील का? \n\nशेतकरी आणि नवयुवकांना एक चांगलं आयुष्य देण्याचं वचन त्यांनी दिलं आहे. त्यांचं हे वचन ते पूर्ण करू शकतील की नाही, याची परीक्षा तेव्हाच होईल जेव्हा त्यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल. आणि या गोष्टीसाठी अद्याप वेळ आहे. \n\nपण हे सर्व होण्याआधी त्यांना सिद्ध करावं लागेल की काँग्रेस कार्यकारी समिती आणि त्यांच्या टीममध्ये तरुणांना चांगलं स्थान आहे, ते देखील ज्येष्ठ नेत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दृष्टीकोन : निर्नायकी गुजरात काँग्रेसला राहुल गांधी तारू शकतील?\\nसारांश: काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी मोदी सरकारवर सोडलेल्या टीकास्त्रामुळे सध्या भलतेच चर्चेत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं पूर्ण जोर लावला आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये प्रचाराचा धुरळा उडवला आहे. \n\nकंबर कसून ते तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान आहे.\n\nराहुल गांधींनी त्यांची संवाद साधण्याची पद्धत जाणीवपूर्वक सुधारली आहे का? आणि गुजरातमध्ये काँग्रेसला याचा मतांच्या स्वरूपात फायदा होईल का? \n\nराहुल गांधी गेल्या महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापिठात गेले होते. तिथं त्यांच्या 'कम्युनिकेशन स्किलनं' अनेकांचं लक्ष वेधलं. त्यांच्या बोलण्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा: भाजपमधील 'मेगाभरती'चा वेग मंदावणार का?\\nसारांश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांची बहुचर्चित 'महाजनादेश यात्रा' अमरावती जिल्ह्यातल्या मोझरीपासून गुरुवारी सुरू केली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी सध्या चर्चेत असलेल्या भारतीय जनता पक्षातील 'मेगाभरती' अर्थात पक्षप्रवेशावरही भाष्य केलं. या मेगाभरतीचा वेग कमी करण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"देवेंद्र फडणवीसांनी मोझरीतून जनादेश यात्रेची सुरुवात केली\n\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांच्या घाऊक 'इनकमिंग'वर बोलताना फडणवीस म्हणाले, \"भारतीय जनता पक्ष कोणाच्याही मागे पडत नाही. आता वेगवेगळे नेते भाजपच्या मागे फिरतात आणि सांगतात 'आम्हाला प्रवेश द्या, आम्हाला प्रवेश द्या'. जे चांगले आहेत त्यांना प्रवेश देतो, जे योग्य नाहीत त्यांना सांगतो 'हाऊसफुलचा बोर्ड लागला आहे, आता येथे जागा नाहीये. तुम्ही तुमचा मार्ग शोधा कारण आता आमच्याजवळ तुमच्याकरता व्यवस्था नाहीये'.\" \n\nकाँग्रेस आणि राष्ट्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस यांच्या आव्हानानंतर सुप्रिया सुळेंसाठी बारामतीची निवडणूक कठीण?\\nसारांश: \"बारामतीमध्ये मागच्या वेळेस कमळ चिन्ह असतं तर बारामती आपली असती. आता गेल्या वेळची चूक पुन्हा करायची नाही,\" असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामती जिंकण्याचा मनसुबा व्यक्त केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यात भाजपच्या 'शक्ती केंद्र प्रमुख' संमेलनात ते बोलत होते. यावेळी बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघाच्या बूथ प्रमुखांना भाजप पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं. \n\nभाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी यावेळी भाषणात महाराष्ट्रात भाजप यंदा 43 जागा जिंकणार त्या 41 होऊ देणार नाही, असं म्हटलं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात 43वी जागा ही बारामतीची असेल, असं म्हणत सुप्रिया सुळे यांना थेट आव्हान दिलं.\n\nमुख्यमंत्री काय म्हणाले हे पाहाण्यासाठी इथं क्लिक करा \n\nत्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस यांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही - संभाजी ब्रिगेड : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. फडणवीसांना कोल्हापुरात पाय ठेवू देणार नाही - संभाजी ब्रिगेड\n\nविरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षी शाहू महाराजांचा सामाजिक कार्यकर्ता असा उल्लेख करून बदनामी केली आहे. याबाबत फडणवीस माफी मागणार नाहीत, तोपर्यंत त्यांना कोल्हापुरात प्रवेश बंदी करत आहोत, असं संभाजी ब्रिगेडने एक पत्रक प्रसिद्ध करून म्हटलं आहे. याबाबतची बातमी ई-सकाळने दिली आहे.\n\nजगातील विद्वानांच्या यादीमध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. लोकराजा शाहू महाराजांना पिलर ऑफ सोशल डेमोक्रसी म्हणजेच सामाजिक लोकशाहीचे स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना जिल्हा परिषद निकालांनंतर असा हाणला टोला #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजचे पेपर आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या... \n\n1. जिल्हा परिषद निकालांनंतर फडणवीस यांचा जयंत पाटलांना टोला\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विदर्भापासून भाजपच्या पराभवाची सुरुवात झाली, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. त्याला उत्तर देत, शेजाऱ्याच्या घरी मुलगा झाला म्हणून आपण पेढे वाटू नये, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.\n\nजिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप हा पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेपेक्षा आमच्या पक्षाची कामगिरी चांगली आहे, असंही फडणवीसांनी स्पष्ट केलं. प्रत्येक जिल्ह्यामध्ये भाजपचे सुसज्ज कार्यालय सुरू करण्याचा निर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांच्याबाबत मवाळ भूमिका का घेतली होती?\\nसारांश: महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंडे यांच्यावर करण्यात आलेला बलात्काराचा आरोप तक्रारदार महिलेने मागे घेतलाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंडेंवर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर भाजपमध्ये दोन गट तयार झालेले पाहायला मिळाले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजीनाम्याची मागणी केली. तर, मुलांची माहिती लपवली म्हणून किरीट सोमय्यांनी निवडणूक आयोगात तक्रार केली. \n\nएकीकडे भाजप नेते मुंडेंविरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत होते. मात्र, दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी \"पोलिसांनी तात्काळ सत्य समोर आणलं पाहिजे\" अशी वेगळीच भूमिका घेतली. \n\nभाजपचे नेते मुंडे विरोधात आक्रमक होत असताना, फडणवीसांनी संयमाची भूमिका घेण्याचं कारण काय? हे आम्ही जाणू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस- शरजील उस्मानीच्या 'त्या' वक्तव्याची गांभीर्यानं दखल घेऊन कारवाई करावी\\nसारांश: पुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने हिंदू समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह, गंभीर वक्तव्यांची तातडीने दखल घेऊन राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फडणवीस यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. \n\n30 जानेवारी 2021 रोजी पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. \"आता मुस्लिमांना मारण्यासाठी काही कारण नको, मुस्लीम आहात हे कारण पुरेसे आहे\", असं वक्तव्य विद्यार्थी नेता म्हणून चर्चेत असलेल्या शरजील उस्मानी यानं केलं होतं.\n\nशरजील याच्या या विधानाबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे की, अलीगढ मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी असलेल्या शरजील उस्मानी याने अतिशय गंभीर, धार्मिक तेढ वाढविणारे, आक्षेपार्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस: 'अनिल देशमुख गृहमंत्री पदावर असताना चौकशी कशी करता येईल?'\\nसारांश: शरद पवार हे महाविकास आघाडीचे निर्माते आहेत. त्यामुळे त्यांना सरकारचा बचाव करावा लागतो असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनामाच्या मागणीनिमित्ताने ते बोलत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस\n\nफडणवीस म्हणाले, \"रॅकेट, खंडणीसंदर्भात आरोप करणारे परमबीर सिंह पहिले नाहीत. सुबोध जयस्वाल यांनी मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केला आहे. पोलिसांच्या बदल्यासंदर्भात रॅकेट, दलाली यासंदर्भातील ट्रान्स्क्रिप्ट सहित अहवाल तत्कालीन पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी सादर केला होता. कमिशनर इंटेलिजन्समार्फत हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला होता. गृहमंत्र्यांकडे गेला. त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. \n\nदेवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, \"सुबोध यांच्यासारखा प्रामाणिक अधिकारी हा अहव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीस: कोरोनाच्या चाचण्या वाढवण्याची गरज\\nसारांश: राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यासंबंधी फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईत कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्याची गरज असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nकोरोना चाचण्या सातत्यानं नियंत्रित केल्या जात असल्यानं परिस्थिती विदारक होत चालली असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदेशातील सात राज्यांमध्येच कोरोनाचे 70 टक्के रुग्ण आहेत. त्यातील केवळ तीन राज्यांमध्ये 43 टक्के रुग्ण आहेत. यात महाराष्ट्राचा वाटा 21 टक्के आहेत, असं फडणवीस यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे. \n\nएकूण मृत्यू संख्येच्या 38 टक्के मृत्यू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसः राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल #5मोठ्याबातम्या\\nसारांश: वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही, हे सरकार आपोआपच कोसळेल - फडणवीस \n\n\"महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी आणि सरकार स्थापन करावं, अशी आमची कोणतीही इच्छा नाही,\" असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिलीय.\n\nफडणवीस पुढे म्हणाले, \"आता आपल्याला सगळ्यांना एकत्र येऊन करोनाविरोधातील लढाई लढायची आहे. अशावेळी राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण व्हावी किंवा कोणतेही राजकीय संकट उभे राहावे, असे आम्हाला अजिबात वाटत नाही.\"\n\nमात्र, यावेळी त्यांनी सरकारवर निशाणा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांचा ताफा थांबला, हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात ग्रीन कॉरिडॉर #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाईटवरील प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी या आहेत आजच्या पाच मोठ्या बातम्या : \n\n1 . हृदय प्रत्यारोपणासाठी पुण्यात ग्रीन कॉरिडॉर, मुख्यमंत्र्यांचा ताफाही थांबला\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यात हृदय प्रत्यारोपणासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आलं. विशेष म्हणजे, हृदय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आपल्या गाड्यांची कुठलीही अडचण होऊ नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा विमानतळावरच थांबून राहिला. पुणे मिररनं ही बातमी दिली आहे.\n\nपुण्यातल्या रूबी हॉल क्लिनिक या हॉस्पिटलमध्ये हृदय प्रत्यारोपण केलं जाणार होतं. यासाठी सोलापुरातील एका हॉस्पिटलमधून धडधडणारं हृदय चार्टर्ड प्लेननं पुणे विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर तिथून हे हृदय रूबी हॉल क्लिनिकला न्यायचं होतं.\n\nमुख्यम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांची पाच राज्यांच्या निकालांनी धाकधूक वाढली?\\nसारांश: पाच राज्यातील पराभवामुळे भाजपला साडेचार वर्षांत पहिल्यांदाच मोठ्या धक्क्याला सामोरं जावं लागलं आहे. त्यात लोकसभा निवडणुका अवघ्या 4 महिन्यांवर असल्याने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानातील निकाल चिंता करायला लावणारा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे एकाचवेळी लोकसभा निवडणुकीतील कामगिरी सुधारण्यासोबतच महाराष्ट्रातलं सरकार वाचवण्याचं आव्हानही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर असेल.\n\nमध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा ही तीनही राज्यं महाराष्ट्राच्या सीमेलगत आहेत. या राज्यांमध्ये शेती, बेरोजगारी, आरक्षणासाठी होणारी आंदोलनं, सामाजिक तणाव, जातीय आणि राजकीय समीकरणं हे प्रश्न केंद्रस्थानी होते, जे महाराष्ट्रातही भाजप सरकारची डोकेदुखी बनले आहेत. \n\nत्यामुळे देवेंद्र फडणवीसांना पाच राज्यातील पराभवातून बरंच शिकावं लागेल आणि पुढच्या काळात सावध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांचे नाणारमध्ये पुन्हा रिफायनरी आणण्याचे संकेत, शिवसेनेला धक्का : 5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. देवेंद्र फडणवीस : नाणार प्रकल्पाचा पुर्नविचार, शिवसेनेला धक्का\n\nआरे कारशेडचं देखील नाणार होणार असल्याचं विधान करत उद्धव ठाकरेंनी दबावतंत्राची भाषा केल्यानंतर, नाणारमध्येच पुन्हा रिफायनरी प्रकल्प सुरू करण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे. \n\nमुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा कोकणात दाखल झाली. रत्नागिरीमध्ये महाजनादेशच्या रथावरून बोलताना देवेंद्र फडणवीसांनी नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव बोलून दाखवला आहे. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी सक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देवेंद्र फडणवीसांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात खरंच गुन्ह्यांची माहिती लपवली?\\nसारांश: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014ची विधानसभा निवडणूक लढवताना त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती निवडणूक प्रतिज्ञापत्रात दिली नाही, त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, अशी याचिका सतीश उइके यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावर सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. सरकारच्या स्पष्टीकरणानंतर संबंधित याचिका दाखल करून घ्यायची की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवणार आहे. \n\nउइके यांनी यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. न्यायालयानं ती तथ्यहीन मानून फेटाळली होती.\n\nत्यानंतर उइके यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. \n\nसर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागवलं आहे. त्यानंतर याचिका दाखल करून घ्यायची की नाही हे न्यायालय ठरवणार आहे. \n\nया याचिकेसंदर्भात मुख्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देश सक्षमपणे हाताळणाऱ्या फिनलँडचं 'महिला राज'\\nसारांश: फिनलँडमध्ये 5 पक्षांच्या आघाडीचं सरकार आहे. या पाचही पक्षांच्या नेत्या महिला आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सत्तेत महिलांचा वाटा मोठा असल्याने या देशाचं अनेकदा कौतुक होतं, पण तिथेही काही अडचणी आहेत. भेटूया फिनलँडच्या या मंत्र्यांना.\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: देशात महाराष्ट्र भरतो सर्वाधिक आयकर, मग दिल्ली, कर्नाटकचा नंबर\\nसारांश: देशात कर भरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक महाराष्ट्रात आहे, असं केन्द्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (CBDT) नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीतून पुढे आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. दिल्लीने 13 तर उत्तर प्रदेशने अडीच रुपये दिलेत.\n\n2017-18 वर्षांत एकट्या महाराष्ट्राने 3,84,277.53 कोटी रुपये कर भरला आहे, तर 1,36,934.88 कोटी रुपये कर भरत दिल्ली दुसऱ्या क्रमांकावर आहे. \n\nसोप्या भाषेत सांगायचं झालं तर, समजा गेल्या आर्थिक वर्षांत सगळा करभरणा 100 रुपये झाली असेल, तर मग त्यापैकी 39 रुपये एकट्या महाराष्टानं दिले आहेत. तर दिल्लीने 13 रुपये दिलेत आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: दोस्त माझा मस्त : माणसाची आणि कुत्र्यांची मैत्री 9000 वर्षांपेक्षाही जुनी\\nसारांश: कुत्र्याला माणसाचा जवळचा मित्र म्हणतात. त्याला कारणंही तशीच आहेत. मानव इतिहासातील महत्त्वाच्या क्षणाचा तो साक्षीदार आणि सोबतीसुद्धा आहे. मानवाने पहिल्यांदा शेतीची सुरुवात केली तेव्हा हा कुत्रा त्याच्यासोबत होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेळ्या-मेंढ्यांना घेऊन या पृथ्वीतलावरचे पहिले-वहिले शेतकरी पश्चिम आशियातून बाहेर पडले, तेव्हा त्यांच्याबरोबर कुत्रीही होती, असं वैज्ञानिकांनी सिद्ध केलं आहे. \n\nसंशोधकांना सापडलेल्या पुराव्यांवरून सिद्ध होतं की उत्क्रांतीच्या टप्प्यात लांडग्यांपासूनच पुढे वेगवेगळ्या जातींच्या कुत्र्यांची निर्मिती झाली. \n\nमध्य-पूर्वेत माणसाने सुपिक जमिनीवर शेतीची सुरुवात झाली. यात आजचा आधुनिक इराक, सिरीया, लेबेनॉन, जॉर्डन, इस्राईल आणि इजिप्त यांचा समावेश आहे. \n\nशेतीआधी मानवाचे पूर्वज शिकार करून गुजराण करायचे. शेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न सत्य पुढे येईपर्यंत नाही – शरद पवार\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. जोवर सत्य पुढे येत नाही, तोवर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा प्रश्न येत नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईत पत्रकारांशी बोलताना शरद पवार म्हणाले, \n\n\"धनंजय मुंडेंना आधीच लक्षात आलं की ब्लॅकमेल होऊ शकतं. म्हणून ते आधीच कोर्टात गेले होते. हे प्रकरण आता कोर्टात आहे. मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेने यापूर्वी 3 व्यक्तींविरोधाक आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, असं पुढे आलं.\n\nया प्रकरणाची चौकशी पोलीस विभाग करेल. आम्ही हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. या चौकशीत महिला अधिकारी असावी. काल मी बोललो तेव्हा या सगळ्या गोष्टी माहीत नव्हतं. म्हणून गंभीर शब्द वापरला. यात खोलात जाऊन चौकशी व्हायला हवी. सत्य जाणून घेण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल का?\\nसारांश: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेनं बलात्काराचा आरोप केला आणि महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. त्यातही धनंजय मुंडे यांनी फेसबुकद्वारे दिलेल्या स्पष्टीकरणामुळे आणखीच नवे प्रश्न निर्माण झालेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत. महाराष्ट्राचं सामाजिक न्याय मंत्रालय आणि विशेष सहाय्य विभाग त्यांच्याकडे आहे. बीडमधील परळी मतदारसंघातून ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत.\n\nधनंजय मुंडे यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानं विरोधी पक्षात असलेल्या भारतीय जनता पक्षाकडूनही टीकेची झोड उठण्यास सुरुवात झालीय. त्यामुळे आता या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा लागलंय.\n\nत्यामुळे सहाजिक एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे राष्ट्रवादी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धुळे हत्याकांड : अफवांच्या आधारावर ही जीवघेणी गर्दी येते तरी कुठून?\\nसारांश: देशभरात अनेक ठिकाणी जमावाकडून हत्या होण्याच्या घटना घडल्या आहेत. खोट्या अफवांमुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले आहेत. पण प्रश्न असा आहे की, इतके लोक एकाच उद्दिष्टानं एकत्र येतात तरी कसे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गर्दीचं मानसशास्त्र हा समाजशास्त्राचा एक छोटासा भाग आहे. समाजात स्थिरता आल्यावर गर्दीचं मानसशास्त्र ही संकल्पना आता लयाला जात आहे.\n\nफ्रेंच राज्यक्रांती आणि किंवा कु खुक्स क्लान (अमेरिकेतली गुप्त चळवळ) च्या वेळेला जमलेली गर्दी हे गर्दीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयुक्त आहे. \n\nएखाद्या कृष्णवर्णीयानं गौरवर्णीयाला मारणं ही घटना गर्दीचं मानसशास्त्र समजून घेण्यासाठी उपयुक्त होती. प्रसिद्ध मनोविकारतज्ज्ञ गॉर्डन अलपोर्ट आणि रॉजर ब्राऊन यांना सुद्धा या संकल्पनेला प्रतिष्ठा मिळवून देता आली नाही.\n\nकाह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ- केन विल्यमसन\\nसारांश: न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारत वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बुधवारी मॅंचेस्टरच्या ऑल्ड ट्रॅफर्ड मैदानावर झालेल्या रोमहर्षक सामन्यामध्ये भारताचा 18 धावांनी पराभव करत न्यूझीलंडनं सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीमध्ये जागा पटकावली. \n\nन्यूझीलंडनं दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताच्या पाच धावांवर तीन विकेट्स पडल्या होत्या. सातव्या विकेटसाठी धोनी आणि जडेजाने 116 धावांची भागेदारी केली आणि भारतीयांच्या आशा पल्लवीत झाल्या. \n\nजडेजानं 59 बॉलमध्ये 77 धावांची खेळी केली. धोनीनं दुसरी बाजू लावून धरली होती. पण त्याचा खेळ संथ होता. त्याने 72 बॉल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नक्षलवाद्यांनी केली आमदाराची गोळ्या घालून हत्या\\nसारांश: आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू देसम पार्टीचे आमदार किडारी सर्वेश्वरा राव आणि माजी आमदार सिवेरा सोमू यांची नक्षलवाद्यांनी रविवारी दुपारी 12 वाजता गोळ्या घालून हत्या केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"(डावीकडून) किडारी सर्वेस्वररा राव आणि सेवेरा सोमा\n\nविशाखापट्टणम जवळच्या आदिवासी भागात हा हल्ला झाला आहे. गोळी लागल्याने किडारी आणि सिवेरू हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं.\n\n\"नक्षलवाद्यांनी या दोघांची गोळ्या घालून हत्या केल्याचं, पडेरुचे (विशाखापट्टणम) पोलिस उप-अधीक्षक महेंद्र मत्थे यांनी बीबीसीला सांगितलं.\n\n20 जणांनी त्यांच्यावर हल्ला केला. सुरक्षेला असलेल्या जवानांची शस्त्रे घेऊन त्यांनीच या दोघांवर गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती विशाखापट्टणम पोलीस उपमहानिरीक्षक श्रीक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी : मी लाठ्या-काठ्या खाण्यासाठी पाठ मजबूत करत आहे -पंतप्रधानांचा काँग्रेसला टोला\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत दीड तासाहून अधिक वेळ केलेल्या भाषणामध्ये सरकारच्या निर्णयांची पाठराखण केली आणि विरोधकांवरही निशाणा साधला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर भाषण करताना नरेंद्र मोदींनी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर (CAA) भाष्य केलं. \n\nत्यांनी काँग्रेसचं धोरण, राहुल गांधी आणि नेहरूंवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विरोधकांची घोषणाबाजी सुरू असतानाही त्यांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं. \n\nतुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.\n\nविरोधकांची खिल्ली उडविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक गोष्ट सांगितली. त्यांच्या गोष्टीचा सारांश खालीलप्रमाणे होता-\n\nएका रेल्वेमधून अनेक लोक प्रवास करत होते. रेल्वेचा वेग वा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी आणि अमित शहांसाठी हे विधानसभा निकाल धोक्याची घंटा आहेत का?\\nसारांश: पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचं विश्लेषण आता पुढचा काही काळ सुरू राहील. पण ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र मोदी आणि अमित शहा\n\n2014च्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार विजय मिळवला होता. त्यानंतर बिहार, दिल्ली नंतर पंजाबमध्ये अनेक छोटेमोठे पराभव पत्करावे लागले. पण हा झटका मात्र मोठा मानला पाहिजे. 'काँग्रेस मुक्त भारता'ची घोषणा देणाऱ्या पार्टीकडून काँग्रेसनं तीन मोठी राज्य हिसकावली आहेत. \n\nया निकालांच्या आधारावर 2019साठी काही निष्कर्ष काढणं म्हणजे थोडंसं घाईचं ठरू शकतं, पण याची काही कारणं आहेत. \n\nसर्वांत पहिली गोष्ट म्हणजे 2019 लोकसभा निवडणुकांना चार महिने बाकी आहेत. आता जे निवडणुकांचं चैतन्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांना 'हाऊडी' कार्यक्रमातून जगाला काय दाखवायचं आहे?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा चर्चेत आहे. गेल्या आठवड्यापासून हाऊडी मोदी या कार्यक्रमाची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. या अमेरिकावारीतून मोदींना नेमकं काय साधायचं आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nरविवारी अमेरिकेतल्या ह्यूस्टनमध्ये हाऊडी मोदी कार्यक्रमात मोदींनी 50 हजार भारतीयांना संबोधित केलं. या कार्यक्रमाला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप उपस्थित होते. \n\nइतर कुठल्यातरी देशाचे पंतप्रधान संबोधित करत असताना त्या कार्यक्रमात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.\n\nमोदी यांचा अमेरिका दौरा भारत-अमेरिका संबंध किती दृढ झाले आहेत याचं उदाहरण आहे. \n\nया दौऱ्यात मोदी ट्रंप यांना दोनवेळा भेटणार आहेत. हाऊडी मोदी कार्यक्रमानंतर मोदी-ट्रंप संयु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी फादर ऑफ इंडिया - डोनाल्ड ट्रंप\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली, यावेळी त्यांनी मोदी यांना 'फादर ऑफ इंडिया' म्हणजेच `भारताचे पिता' असं संबोधलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यूयॉर्कमध्ये दोन्ही नेत्यांची औपचारिक भेट झाली, यावेळी ते पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटलं की, \"भारत (मोदीं) पूर्वी कसा होता, तिथे वाद होते, मारामारी होती, पण त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं. एका पित्यासारखं त्यांनी काम केलं आहे, ते कदाचित देशाचे पिताच आहेत, आम्ही त्यांना भारताचे पिता म्हणणार.\"\n\nराष्ट्राध्यक्ष ट्रंप म्हणाले की, त्यांना मोदींबद्दल खूप आदर आहे आणि ते माझं लाडकं व्यक्तिमत्त्व आहेत. \n\nट्रंप म्हणाले की, कट्टरवादाच्या बाबतीत नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी बिहारमध्ये नितीशकुमार यांच्यासमोर अखेर का झुकले?\\nसारांश: आगामी लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये जागांच्या विभागणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जे चित्र समोर आलं आहे त्यात भारतीय जनता पक्षाची परिस्थिती अतिशय अगतिक झालेली बघायला मिळते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपने तिथले दोन मित्रपक्ष जनता दल युनायटेड (JDU) आणि लोकजनशक्ती पक्षाला (LJP) सोबत ठेवण्यासाठी अप्रत्यक्षरित्या तडजोड केली आहे. \n\nनीतीश कुमार त्यांच्या पक्षासाठी (JDU) 17 जागा आणि रामविलास पासवान त्यांच्या लोकजनशक्ती पक्षासाठी 6 जागा पटकावण्यात यशस्वी ठरले आहेत. त्यामुळे भाजपला त्यांच्या जिंकलेल्या 5 जागांवर पाणी सोडावं लागलं आहे. \n\nगेल्या विधानसभा निवडणुकीत बिहारच्या लोकसभा निवडणुकीत 40 जागांपैकी फक्त 2 जागांवर JDU, 7 जागांवर लोकजनशक्ती पार्टी आणि 22 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. \n\nअशात 22"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मुलगी शिक्षणासाठी का मदत मागतेय?\\nसारांश: तेरा वर्षांच्या खुलदाला घोड्यांवर रपेट करायला आवडतं. तिला पोहायला आवडतं आणि ती फुटबॉलही खेळते. टेचात इंग्लिश बोलणाऱ्या या मुलीला मोठं होऊन पीव्ही सिंधुसारखी बॅडमिंटनपटू व्हायचंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ही मुलगी शिक्षणासाठी का मदत मागतेय?\n\nदेशातल्या एका नामवंत खासगी शाळेत खुलदा शिकते, या शाळेत शिकण्याचा हक्क तिला राइट टू एज्युकेशन म्हणजेच शिक्षण अधिकार कायद्यामुळे प्राप्त झाला आहे. या कायद्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या वर्गातल्या मुलांना खासगी शाळांमध्ये मोफत शिकण्याचा अधिकार मिळतो. याच अधिकारामुळे खुलदाला उज्ज्वल भविष्याची संधी मिळतेय. \n\nखुलदा इयत्ता आठवीत शिकतेय. ती म्हणते, \"पुढच्या वर्षी शाळेनं आमच्याकडे फी मागितली तर माझी आई मला शाळेत जाऊ देणार नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनावरची लस\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सकाळी कोरोना लस घेतली. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही लस घेतली. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी कोरोना लस टोचून घेतली.\n\nसिस्टर पी. निवेदा यांनी पंतप्रधानांना लस टोचली. \n\n\"आज मी एम्स हॉस्पिटलमध्ये कोव्हिड लशीचा पहिला डोस घेतला. आपल्या डॉक्टर तसंच शास्त्रज्ञांनी विक्रमी वेळेत कोरोनावर लस शोधून काढली आहे. आताच्या टप्प्यात जे लस घेण्यासाठी पात्र आहेत त्यांनी जरूर घ्यावी\", असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. \n\nआपण सगळ्यांनी एकत्र येऊन देश कोव्हिडमुक्त करूया असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. \n\nदेशात 16 जानेवारीपासून लसीकरण प्रक्रियेला सुरूवात झाली. मोहिमेच्या पहिल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदी सरकारने बँकांचं विलीनीकरण का केलं?\\nसारांश: आज झालेल्या पत्रकार परिषदेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशातल्या काही मोठ्या बँकांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला. पण, बॅंकांचं विलीनीकरण म्हणजे काय? यामुळे बॅंकांचा काय फायदा होऊ शकतो?.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निर्मला सीतारामन यांनी सगळ्यात आधी पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक यांच्या विलीनीकरणाची घोषणा केली. आता सार्वजनिक बॅंकांची संख्या 12 वर येणार आहे. \n\nदुसरी सगळ्यांत मोठी बँक\n\nपंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक या 3 बँकांचं विलीनीकरण होईल. यामुळे 17.95 लाख कोटी व्यवहारासहित ही देशातील सगळ्यात मोठी बँक असेल. \n\nचौथी सगळ्यांत मोठी बँक\n\nकॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचं विलीनीकरण होईल. 15.20 लाख कोटी व्यवहारासहित ही देशातील सगळ्यांत मोठी चौथ्या क्रमांकाची बँक अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींचं 'ते' वक्तव्य खूपच आक्रमक होतं - डोनाल्ड ट्रंप\\nसारांश: हाऊडी मोदी कार्यक्रमातलं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं काश्मीरसंदर्भातील वक्तव्य खूपच आक्रमक असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप\n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि ट्रंप यांची सोमवारी भेट झाली. भेटीपूर्वी इम्रान आणि ट्रंप यांनी पत्रकारांशी संवाद साधला. \n\nएका प्रश्नाच्या उत्तरात ट्रंप म्हणाले, \"ह्यूस्टनमध्ये आयोजित हाऊडी मोदी कार्यक्रमात 59 हजार माणसांसमोर मोदी आक्रमक भाषेत वक्तव्य केलं. मी तेव्हा तिथे उपस्थित होते. ते असं बोलतील याची मला कल्पना नव्हती. तिथे उपस्थित लोकांना मोदींचं बोलणं आवडलं. परंतु ते बोलणं आक्रमक होतं.\"\n\nरविवारी हाऊडी मोदी का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींचं 500 रुपयांचं उपरणं 11 कोटी रुपयांना विकलं गेलं? - बीबीसी फॅक्ट चेक\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंचा लिलाव झाला. लिलावात मोदींच्या 500 रुपयांच्या उपरण्याला 11 कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला जात आहे. लिलावातून मिळालेले पैसे पंतप्रधान मदतनिधीमध्ये दान करण्यात आले अशीही चर्चा आहे. काय आहे नेमकं सत्य?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nउजव्या विचारसरणीच्या शेकडो फेसबुक आणि ट्वीटर युझर्सनी या दाव्यासह फोटो आणि व्हीडिओ पोस्ट केले आहेत. यामध्ये पंतप्रधान मोदींना अवतार पुरुष म्हटलं आहे. व्हॉट्सअपवरही हे मेसेज वेगाने पसरत आहेत. बीबीसीच्या असंख्य वाचकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून आम्हाला मेसेज करत यामागची सत्यता विचारली आहे. \n\nगमछाबद्दलचा दावा\n\nराजधानी दिल्लीस्थित राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयात पंतप्रधान मोदींना मिळालेल्या 2772 भेटवस्तूंचं प्रदर्शन सुरू आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या भेटवस्तूंचा लिलाव होतो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींच्या वाराणसीतल्या शक्तिप्रदर्शनाचा नेमका अर्थ काय?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी वाराणसीमधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तेव्हा भारतीय जनता पक्षाचे सहकारी पक्ष (NDA) चे अनेक नेते वाराणसीमध्ये दाखल झाले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नेरेंद्र मोदींनी उमेदवारी अर्ज भरण्याआधी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी हे संकेत दिले की उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यांच्याकडे प्रचाराला वेळ नसेल. \n\nमोदींनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी काल भैरव मंदिरामध्ये पूजा केली. एक दिवसआधी त्यांनी वाराणसीमध्ये रोड शो करून शक्तिप्रदर्शन देखील केलं. \n\nसुषमा स्वराज, अमित शाह, नितीन गडकरी, राजनाथ सिंह आणि योगी आदित्यनाथ हे भाजपचे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. त्याबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, अकाली दलाचे नेते प्रकाश सिंह बादल, बिहार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींच्या सभेतून मणिपूरचे लोक उठून गेले का? - फॅक्ट चेक\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंफाळ (मणिपूर) इथल्या सभेचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर खूप शेअर केला जातो आहे. या व्हीडिओत असं दिसतं आहे की पोलिस काही तरूणांना एका दरवाजातून बाहेर जाण्यापासून थांबवत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'2014 मध्ये लोक स्वतःहून मोदींच्या रॅलीमध्ये येत होते, पण 2019 मध्ये मात्र पोलिसांच्या बळाचा वापर करून त्यांना थांबवाबं लागत आहे.' असं त्यावर लिहिलं आहे. \n\n'मणिपूर टॉक्स' नावाच्या स्थानिक वेबसाईटने हा व्हीडिओ शेअर केला आणि लिहिलं, \"मोदींच्या सभेच्या वेळेस मोठा गोंधळ उडाला. लोकांनी सभा सोडून जाऊ नये म्हणून पोलिसांना बरीच मेहनत करावी लागली. त्यांना बॅरिकेड लावून लोकांना थांबवावं लागलं. ही लाजिरवाणी गोष्ट आहे.\"\n\nया वेबसाईटच्या ट्विटर हॅण्डलवर पोस्ट केलेला हा व्हीडिओ जवळपास तीन लाख वेळा पाहिला गेला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींनी 'चौकीदार' प्रचाराचा मुद्दा का बनवला आहे?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं केलं आहे. त्यानंतर केंद्रातील आणि राज्यातील मंत्री, भाजपचे कार्यकर्ते यांनीही त्यांच्या नावामागे चौकीदार हे विशेषण जोडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रफाल करारावरून मोदींनी 'चौकीदारही चोर है' असं वारंवार लक्ष्य केलं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मोदींनी ही रणनीती अवलंबली आहेच, शिवाय यामागे इतरही काही कारणं आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे. \n\n2014मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता. 'चौकीदार बनून आपण देशाचे संरक्षण करू' या त्यांच्या विधानानंतर तो शब्द प्रसिद्ध झाला. रफाल प्रकरणानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाच शब्द पंतप्रधानां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींनी 'मी पठाणाचा मुलगा आहे' असं खरंच म्हटलं होतं?\\nसारांश: सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ते स्वत:ला पठाण का बच्चा अर्थात पठाणाचा मुलगा म्हणत असल्याचं म्हटलं आहे. 10 सेकंदांचा हा व्हीडिओ आहे. या व्हीडिओत ते म्हणताना दिसतात की, मी पठाणाचा मुलगा आहे. खरं बोलतो, खरं वागतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nफेसबुक आणि ट्वीटरवर हा व्हीडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, मी पठाणाचा मुलगा आहे. काश्मीरातील रॅलीत मोदी स्वत:ला हिंदू वाघ सिद्ध करण्यासाठी आतूर आहेत. \n\nसोशल मीडियावर हजारोंनी हा व्हीडिओ शेअर केला आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमात्र आम्ही केलेल्या पडताळणीत हा दावा खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. \n\nव्हीडिओमागचं सत्य\n\nचुकीचा संदेश देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक जुनं भाषण उकरण्यात आलं आहे. \n\nमोदींचं हे मूळ भाषण 23 फेब्रुवारी 2019रोजी केलेलं आहे. हा व्हीडिओ काश्मीरातील"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींनी पत्रकार परिषदेत एकही प्रश्न घेतला नाही\\nसारांश: भाजप मुख्यालयात सरकारला 5 वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषद घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावेळी अमित शहा यांनी सर्व प्रश्नांना उत्तरं दिली. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकही प्रश्न घेतला नाही. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nआज तकच्या पत्रकार अंजना ओम कश्यप यांनी जेव्हा पंतप्रधानांना सध्वी प्रज्ञासिंह यांच्याबाबत प्रश्न केला तेव्हा त्यांनी अमित शहा याचं उत्तर देतील असं सांगत, \"मी तर डिसिप्लीन सोल्जर आहे, अध्यक्ष आमच्यासाठी सर्वकाही आहेत,\" म्हटलं. \n\nकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली आहे. \n\n\"पत्रकार परिषद घेतल्याबाबत मोदींचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींनी लष्करी गणवेश घातल्यामुळे एवढा गहजब का?-सोशल\\nसारांश: गेल्या काही वर्षांप्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिवाळीचा सण जवानांसोबतच साजरा केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावर्षी मोदी राजस्थानमधील जैसलमेर इथे होते. जैसलमेरमधल्या लोंगेवाल पोस्ट इथं मोदी यांनी दिवाळी साजरी केली. पंतप्रधानांनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी पाकिस्तानचाही उल्लेख आपल्या भाषणात केला. \n\nपंतप्रधानांसोबत चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) बिपीन रावत, लष्करप्रमुख एम एम नरवणे आणि बीएसएफचे महासंचालक राकेश अस्थानाही उपस्थित होते. \n\nजैसलमेर लोंगेवाला पोस्टवर जवानांना संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी म्हटलं की, \"जगातली कोणतीही शक्ती आपल्या वीर जवानांना देशाच्या सीमांचं संरक्षण करण्यापा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नरेंद्र मोदींसाठीचं बोईंग 777 विमान भारतात दाखल, #5मोठ्या बातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठीचं बोईंग 777 विमान भारतात दाखल\n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खरेदी केलेले 'एअर इंडिया वन' हे विमान अमेरिकेहून भारतात दाखल झालं आहे. हिंदुस्तान टाईम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nअमेरिकेतल्या बोईंग या कंपनीनं हे विमान बनवलं आहे. भारतानं अशी दोन विमानं खरेदी केली असून दुसरे विमान लवकरच भारतात आणले जाणार आहे. भारताचे राष्ट्रपती. उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान या तीन व्यक्तींसाठी ही विमानं असणार आहेत.\n\nदोन्ही विमानांची खरेदी आणि त्यातील सुधारणा यासाठी भारताला एकूण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांच्या 'त्या' व्हीडिओमुळे पाकिस्तानचं राजकारण तापलं\\nसारांश: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना सुनावण्यात आलेल्या शिक्षेवरून पाकिस्तानातलं राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. न्यायाधीशांनी दबावात येऊन नवाज शरीफ यांना शिक्षा सुनावल्याचा गंभीर आरोप मुलगी मरियम नवाज यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानात भ्रष्टाचारांच्या प्रकरणांची सुनावणी करणाऱ्या इस्लामाबादच्या कोर्टाने न्या. मोहम्मद अरशद मलिक यांनी मरियम नवाज यांचे आरोप फेटाळले आहेत. मरियम यांच्या दाव्यानुसार, \"नवाज शरीफ यांच्या विरोधात दबावात येऊन निर्णय सुनावल्याचं न्या. मलिक यांनी स्वत: स्वीकारलं आहे.\"\n\nपाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज (PML-N) पक्षाच्या नेत्या मरियम नवाज यांनी आपल्या आरोपांना दुजोरा देण्यासाठी शनिवारी पत्रकार परिषद घेतली आणि त्यात एक व्हीडिओ जारी केला.\n\nया व्हीडिओमध्ये न्या. अरशद मलिक हे PML-Nचे समर्थक नसीर बट्ट यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नवाब मलिकः मुंबई महापालिका निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रच लढावी #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मुंबई मनपा निवडणूक महाविकास आघाडीने एकत्रच लढावी - नवाब मलिक\n\nमुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरून सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये दोन मतप्रवाह असल्याचं उघड झालंय. एकीकडे काँग्रेस स्वबळाची भाषा करत असताना राष्ट्रवादीने मात्र एकत्रित निवडणूक लढण्याची भूमिका मांडलीय. टीव्ही 9 मराठीने ही बातमी दिली.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष नवाब मलिक म्हणाले, \"राज्यात सरकार म्हणून एकत्र काम करत असताना मुंबई महापालिका निवडणूक देखील एकत्रच लढली जावी.\"\n\nविशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नवी दिल्ली : एकाच कुटुंबातल्या 11 जणांनी घेतली फाशी; आत्महत्या की हत्या?\\nसारांश: उत्तर दिल्लीतल्या संत नगर बुराडी भागातल्या गल्ली क्रमांक 4ए मध्ये शिरताच उजव्या बाजूला दोन प्लॉट सोडून एक तीन मजली घर आहे. तिथे आता एक फक्त एक पाळीव कुत्रा जिवंत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याच तीन मजली घरात 11 लोक मृतावस्थेत आढळले.\n\nत्या घरातले सर्वच्या सर्व 11 जण रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळले. त्यांची तोंडं कापडाने झाकली होती आणि काही जणांचे हात बांधलेले होते. \n\nभाटिया कुटुंबीयांचं घर म्हणून ही वास्तू ओळखली जाते. याच घरात 10 लोक तावदांनाना लटकलेले दिसले. तर एक वृद्धा फरशीवर मृतावस्थेत होती. मृतांमध्ये सात महिला आणि चार पुरुष आहेत. त्यांच्यात तिघंजण अल्पवयीन होते. हे कुटुंब मूळ राजस्थानातलं आहे. गेल्या 20 वर्षांपासून ते बुराडी भागात वास्तव्याला होते. \n\nअंदाजे 75 वर्षीय महिला नारा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाइट शिफ्टमुळे शरीराचंच नाही तर देशाचंही नुकसान\\nसारांश: नाइट शिफ्टमुळं केवळ व्यक्तीच्या शरीराचंच नाही तर आणखीही मोठं नुकसान होतं. नाइट शिफ्ट करणाऱ्यांच्या देशाचं आर्थिक नुकसान देखील होतं, असं अर्थतज्ज्ञांचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांचं दुःख केवळ नाइट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांनाच कळू शकतं, असं बऱ्याचदा कानावर पडतं. पोलीस दल असो वा वैद्यकीय क्षेत्र असो की, कॉल सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी असोत या क्षेत्रातील बहुतेकांच्या वाट्याला नाइट शिफ्ट हमखास येते. त्यात जर 'रिलिव्हर' आला नाही तर त्या कर्मचाऱ्यांची स्थिती काय होते याबद्दल विचारूच नका. \n\nट्रेसी लोस्कर या अलास्कामध्ये नर्सचं काम करतात. त्यांची शिफ्ट 16 तासांची असते. आठवड्यामध्ये त्यांना चार वेळा या शिफ्टमध्ये काम करावं लागतं. आणि असं काम त्या ग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नागपूरच्या झुलेखा बनल्या अरब देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर\\nसारांश: नागपूरमध्ये डॉक्टरकीचं शिक्षण, पुढे पहिली नोकरी थेट कुवेतमध्ये आणि आता दुबई तसंच भारतात मिळून स्वत:च्या मालकीची तीन रुग्णालयं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारताच्या डॉ. झुलेखा यांनी 55 वर्षं केली अरब रुग्णांची सेवा\n\nहा सगळा प्रवास आहे 80 वर्षांच्या झुलेखा दाऊद यांचा. आखाती देशातल्या पहिल्या महिला डॉक्टर अशी त्यांची ओळख आहे. \n\n1963 मध्ये त्या पहिल्यांदा दुबईला गेल्या. पुढे 50हून जास्त वर्षं अगदी तिथल्याच होऊन राहिल्या. \n\nआता वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्या थोड्या थांबल्या असल्या तरी रुग्णांबरोबरचं त्यांचं नातं आजही पूर्वीसारखंच आहे. \n\nडॉक्टर झुलेखा दाऊद यांची प्रेरणादायी कहाणी.\n\nदुबईत 1963मध्ये त्यांनी पाऊल ठेवलं, तेव्हाची दुबई खूपच वेगळी होती. तिथं एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाना पटोले - 'अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही'\\nसारांश: अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट महाराष्ट्रात चालू देणार नाही, असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भंडारा इथं बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.\n\nनरेंद्र मोदी सरकारनं आलेल्या नवीन शेती कायद्यांविरोधात भंडारा इथं काँग्रेसच्या वतीनं काढलेल्या आंदोलनात पटोले सहभागी झाले.\n\nयावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, \"मोदी सरकारच्या तीन काळ्या कायद्याविरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही भंडारा इथं आंदोलन, पदयात्रा करत आहोत.\"\n\nनाना पटोले\n\n\"मनमोहम सिंग यांचं सरकार असताना अमिताभ बच्चन, अक्षय कुमार टिवटिव करायचे, ट्वीटच्या माध्यमातून त्यांच्यावर टीका करायचे. आज त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नाना पटोलेंचा राष्ट्रावादीला टोला : ‘पाठीत सुरा खुपसण्याची काँग्रेसला सवय नाही’\\nसारांश: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्या भेटीवरून शरद पवार यांना टोला हाणला आहे. \"काँग्रेस पक्षाला पाठीमध्ये सुरा खुपसण्याची सवय नाही,\" असं म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी नाना पटोले यांच्याशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार भेटीव्यतिरिक्त नाणार प्रकल्प तसंच मुंबई महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याबद्दलची काँग्रेसची भूमिका यावरही भाष्य केलं. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"अमित शाहांसोबतही काही दिवसांपूर्वी शरद पवार यांची भेट घेतली होती. देवेंद्र फडणवीस तर छोटे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आम्हाला आता शरद पवारांच्या भेटींची सवय झाली आहे,\" असं म्हणत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवार आण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नारायण राणे : 'उद्धव ठाकरे सरकारला घरी पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे'\\nसारांश: 'महाराष्ट्र सरकारला घरी पाठवून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे,' अशी मागणी भाजप नेते नारायण राणे यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नारायण राणे\n\n\"जे सरकार जनतेचं संरक्षण करू शकत नाही, ते सरकार बदलल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही. घरात बसून सरकार चालवणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या इतिहासात मी पहिल्यांदा पाहिला,\" असंही राणे यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. बीबीसी मराठीसाठी प्राजक्ता पोळ यांनी यांची मुलाखत घेतली. \n\nनारायण राणे यांच्या या मुलाखतीचा संपादित अंश इथं देत आहोत.\n\nराज्यात कोरोनाची परिस्थिती आहे. दक्षिण मुंबईतले काही आकडे कमी झालेले आहेत. याआधी तुम्ही एक मागणी केली होती की सरकार अपयशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नारायण राणे :आदित्य ठाकरे सुशांतसिंह प्रकरणी कोठडीत जाईल\\nसारांश: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर टीका केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावर नारायण राणे यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन, उद्धव ठाकरेंनी या वेळचा दसरा मेळावा मुलाला क्लिनचिट देण्यासाठी घेतल्याचा गंभीर आरोप केला आहे. \n\nयावेळी नारायण राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. \"मी पाहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची प्रतिष्ठा राखली, मात्र याला अपवाद सध्याचे मुख्यमंत्री आहेत. कसलाही ताळमेळ नसलेले, निर्बुद्ध आणि शिवराळ मुख्यमंत्री. ज्याप्रकारे ते बोलत होते, तसं भाषण कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी केलेलं नव्हतं,\" असं नारायण राणे म्हणाले. \n\n\"मुख्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नारायण राणे भाजपमध्ये गेले तर शिवसेना-भाजप युती टिकेल?\\nसारांश: राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"याबाबत राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण नारायण राणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उधाण आलं.\n\nत्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. \"नारायण राणेंच्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण मला काही कारणांमुळे जाणं शक्य झालं नाही. नारायण राणे मला भेटले, ते जर भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचं स्वागतच आहे.\" \n\nतेव्हापासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पण या प्रवेशामागे अन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नालासोपाऱ्यातले 'गली बॉय' म्हणतात, 'अपना टाइम आएगा'\\nसारांश: समाज से निराशा तो सहारा मिला हिप-हॉप से, लाईफलाईन जैसे लोकल ट्रेन, मिला भी सकती है मौत से,\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुश्किले हजार पर झुके ना हमारे हौंसले... \n\n'बाँबे लोकल'चे रॅपर्स हे गाणं गातात, तेव्हा गाता गाताच अगदी सहज आपल्या आसपासच्या परिस्थितीवरही बोलून जातात. कितीही अडचणी आल्या तरी आम्ही डगमगणार नाही, असं ठासून सांगतात. \n\nआमिर शेख 'शेख्सपियर', अक्षय पुजारी 'ग्रॅव्हिटी', रोशन गमरे 'बीट रॉ', गौरव गंभीर 'डिसायफर' आणि त्यांच्या साथीदारांचा हा ग्रुप नालासोपाऱ्यात हिप-हॉपची पाळंमुळं भक्कम करतो आहे. \n\nमुंबईच्या वेशीवरचं हे शहर आता डान्सपाठोपाठ 'हिप-हॉप हब' म्हणूनही उदयाला येतं आहे. आणि 'गली बॉय' या चित्रपटाच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नासा आणि स्पेक्सएक्सचं यान 4 माणसांना घेऊन रवाना\\nसारांश: अमेरिकेच्या तीन आणि जपानच्या एका अंतराळवीरांना घेऊन नासा आणि स्पेस एक्स यांनी संयुक्तपणे रविवारी ऑपरेशनल कमर्शियल क्रू मिशन मोहिमेचा शुभारंभ केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्पेसएक्स\n\nनासा आणि स्पेसएक्सने चार अंतराळवीरांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनला रवाना केलं आहे. स्पेसएक्स रॉकेटने त्यांना पाठवण्यात आलं. नासाने याचा पूर्ण व्हीडिओ त्यांच्या ट्वीटर हँडलवर शेअर केला आहे. \n\nअंतराळवीर\n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी मोहिमेसाठी नासा आणि स्पेसएक्सचं अभिनंदन केलं आहे. \n\nस्पेसएक्स कंपनीचं हे माणसांना घेऊन अवकाशात जाणारं दुसरं उड्डाण आहे. भविष्यात अशा मोहिमा सातत्याने आयोजित केल्या जातील असं नासाने म्हटलं आहे. \n\nरविवारी रात्री"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नासाचं यान 'The InSight lander' मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं\\nसारांश: अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था NASAचं यान 'The InSight lander' मंगळवारी भारतीय वेळेनुसार रात्री दीड वाजता मंगळावर उतरलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नासाच्या TheInside Lander मुळे उलगडणार मंगळाबाबतची नवी रहस्यं\n\nहे यान मंगळाच्या अंतरंगाचा वेध घेणार आहे. मंगळावरील एलिजिएम प्लॅनिशिआ या मैदानी भागावर हे यान उतरलं.\n\nमंगळावरच्या खडकाळ भागाचं अंतरंग कसं आहे, हे शोधण्यासाठी या यानावर बरीच उपकरणं आहेत. यातली काही उपकरणं युरोपमध्ये बनलेली आहेत.\n\nयानाच्या लॅंडिगच्या वेळेची सात मिनिटं अतिशय महत्त्वाची होती. त्या सात मिनिटांचा शास्त्रज्ञांवर ताण आला होता. या सात मिनिटादरम्यान हे यान नासाला संदेश पाठवत होतं. जेव्हा हे यान मंगळाच्या पृष्ठभागावर उतरलं तेव्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निकाल विधानसभा निवडणुकीचा: भाजपच्या जागा का कमी झाल्या?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर मतमोजणीमुळे कल स्पष्ट होत आहेत. आतापर्यंत झालेल्या मतमोजणीमधून पुन्हा महायुतीचे सरकार राज्यात येईल हे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पार्टीला 100 ते 101 जागांवर विजय मिळत असल्याचे दिसत आहे तर शिवसेनेच्या जागांमध्ये वाढ होईल असं दिसत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या जागांमध्ये आता घट होत आहे असं दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीत मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रासह इतर भागांमध्ये सर्वाधिक प्रयत्न केले होते. \n\nभाजपच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाचे अध्यक्ष अमित शाह, अनेक केंद्रीय मंत्री आणि उत्तरप्रदेश, कर्नाटक, गोव्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन गेले. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळतील अशी शक्यता वर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निकिता तोमरः धर्मांतराविरोधात खास कायदा काही राज्यांना का हवा आहे?\\nसारांश: हरियाणा सरकार जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या विरोधात कायदा आणू इच्छित आहे. असा कायदा हिमाचल प्रदेशात आधीपासूनच लागू आहे आणि हरियाणा सरकारने हिमाचलकडे त्याची माहिती मागितली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी विधानसभेत निकिता तोमर हत्याकांडाच्या बाबतीत आणलेल्या लक्षवेधी ठरावावर उत्तर देताना ही माहिती दिली. \n\nवृत्तसंस्था आयएनआयला अनिल विज यांनी सांगितलं की, \"मी वल्लभगड प्रकरणात एसआयटीला लव्ह जिहादच्या दृष्टीनेही तपास करायला सांगितला आहे. धर्मपरिवर्तनाची अनेक प्रकरणं समोर येत आहेत जिथे एखाद्या व्यक्तीची प्रेमाच्या नावाखाली फसवणूक केली जाते. या प्रकरणांची गंभीरतेने चौकशी करावी लागेल.\"\n\nऑक्टोबर महिन्यात हरियाणातल्या वल्लभगढ कॉलेजमध्ये शिकणारी विद्यार्थिनी निकिता तोमर हि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निधी राजदान : फिशिंग म्हणजे काय आणि ऑनलाईन फसवणुकीपासून कसा बचाव करायचा?\\nसारांश: एनडीटीव्ही वृत्तवाहिनीच्या माजी पत्रकार निधी राजदान या शुक्रवारी (22 जानेवारी 2021) सोशल मीडियापासून इलेक्ट्रॉनिक मीडियापर्यंत सर्वत्र चर्चेत राहिल्या. याला कारण निधी राजदान यांचं एक ट्वीट होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निधी राजदान\n\nनिधी राजदान यांनी ट्वीट करून सांगितलं की, त्यांच्यासोबत ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार घडलाय. अमेरिकेतील हॉर्वर्ड विद्यापीठात असोसिएट प्रोफेसर म्हणून त्यांना ऑफर या फसवणुकीतून देण्यात आली.\n\nया फसवणुकीला बळी पडल्यानं निधी राजदान यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीतील नोकरीही सोडली होती.\n\nत्यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, \"मी एका अत्यंत गंभीर फिशिंग हल्ल्याची बळी ठरलीय.\"\n\n'फिशिंग हल्ला' म्हणजे काय?\n\nफिशिंग ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आहे. यातून लोकांना बँकेची माहिती किंवा पासवर्ड्स यांसारखी खासगी माहिती श"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निर्भया प्रकरणः दोषी ठरलेल्या अक्षयची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीमध्ये झालेल्या निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक अक्षय ठाकूर याची याचिका फेटाळली आहे. बुधवारी सकाळी न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या एका खंडपीठाने अक्षयच्या याचिकेवर सुनावणी घेतली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यायाधीश भानुमती यांच्या अध्यक्षतेखालील या खंडपीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती न्यायाधीश बोपण्णा यांचा समावेश आहे.\n\nकोर्टात मांडली बाजू\n\nसुनावणीच्या वेळेस दोन्ही पक्षांना आपापली बाजू मांडण्यासाठी 30-30 मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. \n\nअक्षय ठाकूरचे वकील एपी सिंग यांनी कोर्टात पूर्ण याचिका वाचून दाखवली. निर्भयाच्या मित्राने पैसे घेऊन टीव्ही वाहिन्यांना मुलाखती दिल्या, त्यामुळे त्याच्यावर या खटल्यात मुख्य साक्षीदार म्हणून भरवसा टाकता येत नाही. त्यानंतर त्यांनी एका माजी जेलरच्या पुस्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निवडणुकीनंतर त्रिपुरात का उसळली आहे हिंसा?\\nसारांश: निवडणूक निकालानंतर त्रिपुरात हिंसक घटनांची नोंद झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निवडणूक निकालानंतर त्रिपुरात हिंसक घटनांची नोंद होते आहे.\n\nनिवडणूक काळात होणाऱ्या हिंसक घटनांसाठी त्रिपुरा ओळखलं जात नाही. या राज्यातल्या फुटीरतावाद्यांचा अंतही अहिंसक ठरला. कारण फुटीरतावाद्यांनी समर्पण केल्यानंतर ते रबराची शेती करत आहेत. अशाप्रकारे त्रिपुरातल्या फुटीरतावाद्यांचा कंपू हिंसेविनाच शांत झाला. \n\nआर्म्ड फोर्सेज स्पेशल पॉवर अॅक्ट रद्दबातल करणारं त्रिपुरा एकमेव राज्य आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात हिंसक घटनांनी थैमान घातलं आहे.\n\nराजधानी आगरतळाच्या नजीक आणि ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: निसर्गाशी केलेली जवळीक अशी उठली या शिल्पकाराच्या जीवावर\\nसारांश: काही शिल्पकारांना त्यांचं शिल्प म्हणजे जीव की प्राण असतं. पण शिल्पकार गिलियन गेन्सर यांच्यावर त्यांनी तयार केलेलं शिल्प जिवावर बेतलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेन्सर टोरोंटोमध्य राहतात आणि त्या 1991पासून शिल्पकला करत आहेत.\n\nतब्बल 15 वर्षं अहोरात्र खपून गेन्सर यांनी समुद्रातल्या शिंपल्यांचा चुरा करून अॅडमचं शिल्प तयार केलं. अब्राहम धर्मानुसार अॅडम हा देवानं बनवलेला पहिला मानव मानला जातो.\n\nत्यादरम्यानच त्यांना मेंदुच्या Degenerative Autoimmune Disease या विकाराचा सामना करावा लागला. पण हा आजार त्यांना त्यांच्या पेशामुळे झाला हे जेव्हा कळलं तेव्हा फारच उशीर झाला होता.\n\nगेन्सर या टोरोंटोमध्य राहतात आणि त्या 1991पासून शिल्पकला करत आहेत. त्या शिल्प बनवण्यासा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नीरव मोदींच्या संग्रहातील गायतोंडेंच्या चित्राला 25 कोटींची बोली\\nसारांश: बँक घोटाळ्याप्रकरणी अटक झालेले हिरे व्यापारी नीरव मोदी यांच्या संग्रहातील महागड्या चित्रांच्या लिलावातून प्राप्तीकर विभागाला 54.84 कोटी रुपये वसूल करण्यात यश आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमूर्त शैलीत भारताचा ठसा उमटवणारे महान चित्रकार वासुदेव गायतोंडे यांनी १९७३ साली चितारलेलं एक अनाम तैलचित्रही या लिलावाचं प्रमुख आकर्षण ठरलं. कलाविश्वात गायतोंडे या नावाचं तयार झालेलं गूढ पाहता त्यांच्या चित्रांना नेहमीच चढ्या भावानं बोली लागते. २०१५ साली गायतोंडे यांचं आणखी एक अनाम चित्र ३० कोटी रुपयांना विकलं गेलं होतं. कोणत्याही भारतीय चित्रकारानं रेखाटलेलं ते सर्वात महागडं चित्र ठरलं होतं.\n\nत्यात वासुदेव गायतोंडे यांच्या चित्राला 25 कोटी 20 लाख रुपयांची तर राजा रविवर्मा यांच्या चित्राला 16 क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी: तरुणांसाठी मोदी सरकारनं कोणता महत्त्वाचा निर्णय घेतलाय?\\nसारांश: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा देऊन संधीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी मोदी सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरकारी नोकरीसाठी परीक्षा देणण्याकरता National Recruitment Agency अर्थात राष्ट्रीय भरती संस्था स्थापन करण्यात येणार आहे. \n\nकेंद्रीय माहिती आणि प्रसार मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयांची माहिती देताना National Recruitment Agency ची घोषणा केली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n'हा निर्णय कोट्यवधी तरुणांसाठी वरदान ठरेल. सामयिक पात्रता परीक्षेमुळे भारंभार परीक्षा द्याव्या लागणार नाहीत. त्यामुळे वेळेची बचत होईल. यामुळे परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकताही येईल,' असं ट्वीट पंतप्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नेपाळचा काही भारतीय वृत्तवाहिन्यांवर ‘कारवाई’चा इशारा\\nसारांश: नेपाळ सरकारनं भारतातल्या काही वृत्त वाहिन्यांविरोधात 'राजकीय आणि कायदेशीर' कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नेपाळ सरकारच्या म्हणण्यानुसार 'बनावट आणि निराधार' वृत्त या वाहिन्या प्रसारित करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही दिवसांत नेपाळमधल्या चिनी राजदूत हाऊ यांकी नेपाळी कम्युनिस्ट पक्ष या सत्ताधारी पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांना भेटत आहेत. या भेटींसंदर्भात भारतीय वृत्तवाहिन्या करत असलेल्या वार्तांकनावरून नेपाळमध्ये संताप व्यक्त होतोय. \n\nभारतीय वृत्तवाहिन्या आपल्या वार्तांकनात या भेटींची थट्टा करत असल्याचं नेपाळ सरकारचं म्हणणं आहे. \n\nदरम्यान, नेपाळी पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह वार्तांकन करत असल्याचं म्हणत गुरुवारी संध्याकाळी नेपाळच्या केबल ऑपरेटर्सने भारतीय वृत्तवाहिन्यांचं प्रसारणही बंद पाडलं. \n\nमॅक्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नेपाळमध्ये नवं सरकार स्थापन करण्यात विरोधकांची भूमिका निर्णायक ठरणार\\nसारांश: नेपाळमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार नवं सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. पण नव्याने स्थापन झालेल्या सरकारच्या कामकाजात अनेक अडथळे येऊ शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षामध्ये निर्माण झालेल्या दुहीचा फटका कामकाजाला बसेल, असं जाणकारांना वाटतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केपी शर्मा ओली\n\nगेल्या वर्षी 20 डिसेंबरला पंतप्रधान के. पी. शर्मा यांनी नेपाळची संसद स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय बेकायदेशीर असल्याचं सुप्रीम कोर्टाच्या संसदीय खंडपीठाने मंगळवारी म्हटलं. \n\nकोर्टाने नेपाळचे पंतप्रधान, राष्ट्रपती आणि सभागृहाच्या अध्यक्षांना कनिष्ट सभागृहाचे अधिवेशन 13 दिवसांत बोलवण्याचे आदेश दिले आहेत. \n\nकोर्टाच्या आदेशानंतर पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी राजीनामा द्यावी अशी मागणी त्यांच्याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून केली जात आहे. त्यामध्ये माजी बंडखोर माओ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नेपाळमध्ये बांगलादेशी विमानाला अपघात, किमान 49 मृत्युमुखी\\nसारांश: नेपाळच्या काठमांडू आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान धावपट्टीवर उतरत असताना झालेल्या अपघातात किमान 49 जण मृत्युमुखी पडले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विमान कोसळल्याचं वृत्त स्थानिक माध्यमांनी दिलं आहे. या विमानात वैमानिक आणि कर्मचाऱ्यांसह एकूण 71 जण होते. त्यापैकी 67 प्रवासी होते. त्यात 33 नेपाळी आणि 32 बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे. याशिवाय मालदिव आणि चीनचा प्रत्येकी एक प्रवासी विमानातून प्रवास करत होते. \n\nसुरुवातीला 8 प्रवासी बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती. नंतर या आठही प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजण्यात येत आहे. 22 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. अशी माहिती नेपाळ पोलीस दलाचे प्रवक्ता मनोज नोपेन यांनी माहिती दिली.\n\nअपघात कसा घडल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नोकरीच्या पहिल्या दहा दिवसात काय कराल? काय टाळाल?\\nसारांश: आपण नवीन नोकरीवर रुजू झालो नेमकं काय करावं, काय करू नये, असे अनेक प्रश्न मनात येतात. नव्याचे नऊ दिवस म्हणून बरेचदा आव्हानात्मक कामं सुरुवातीलाच आपण हाती घेत नाही. बराच वेळ तर आपली जबाबदारी काय, हेच समजून घेण्यात जातो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्याला सर्व काही समजतं अशा भ्रमात वावरू नका असं तज्ज्ञ सांगतात.\n\nकामावर रुजू झाल्यानंतरचे 10 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असतात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. या पहिल्या दहा दिवसात तुम्ही मेहनत घेतली तर तुमच्या करिअरच्या दृष्टीने ते अतिशय फायदेशीर ठरू शकेल.\n\nकामाला लागलो की उमेदवारांवर स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करुन दाखवण्याचा दबाव असतो. आपल्या सहकाऱ्यांना आणि बॉसला हे आपल्याला पटवून द्यायचं असतं की या नोकरीसाठी आपणंच योग्य आहोत. पण यामुळे आपण अनेक चुका करतो आणि आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतो.\n\nसुरुवा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: नोकियाचा 'बनाना फोन' परत येतोय, जाणून घ्या 6 भन्नाट गोष्टी\\nसारांश: मॅट्रिक्स सिनेमापासून प्रकाशझोतात आलेला नोकिया 8110 मोबाईल परत बाजारात येणार आहे. तर नोकिया 8 सिरोक्को हा स्टील बॉडीचा असणार आहे. दोन्ही मोबाईल येत्या एप्रिलमध्ये बाजारात येणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नोकियाचा बनाना फोन\n\nगेल्या काही वर्षांत नोकिया मोबाईल बाजारातून नामशेष होतो की काय असं वाटत होतं. पण आता ते नवीन अवतारात परत येत आहे. नोकिया 8 सिरोक्को फोन हा आतापर्यंतचा सगळ्यांत मजबूत फोन असल्याचा कंपनी दावा करत आहे. नोकिया 8110 हे मॉडेल बाजारात परत आणताना यामध्ये 4G वापरण्याची सुविधा असणार आहे.\n\nनोकिया फोन बनवणाऱ्या फिनलँडच्या HMD Global कंपनीने गेल्या वर्षापासून या फोनचं नवीन मॉडेल बाजारात आणण्याचा दणका लावला आहे.\n\nनोकिया 8 सिरोक्को \n\n1. स्टील बॉडी\n\nनोकिया मोबाईलचं हे मॉडेल स्टेनलेस स्टीलचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्या. लोया मृत्यू प्रकरण : 'सीबीआय न्यायाधीशांच्या मृत्यूची चौकशी व्हावी'\\nसारांश: महाराष्ट्रात डिसेंबर 2014 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ब्रजगोपाळ हरकिशन लोया यांच्या मृत्यूची चौकशी व्हायला हवी, असं मत दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश ए. पी. शाह यांनी व्यक्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूसंदर्भात प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nया प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची आवश्यकता आहे का याचा निर्णय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश तसंच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांनी घ्यायला हवा. कारण लोया यांच्या मृत्यूसंदर्भातील आरोपांची शहानिशा झाली नाही तर न्यायव्यवस्थेला कलंक लागेल, असं शाह यांनी 'द वायर'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. \n\nमृत्यू झाला तेव्हा लोया मुंबईतील सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश होते. नागपूरला ते एका लग्नासाठी गेले होते. भारतीय जनता पक्षाचे सध्याचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्या. लोया मृत्यू प्रकरण नेमकं काय आहे? आतापर्यंतचा संपूर्ण घटनाक्रम\\nसारांश: जस्टिस ब्रिजगोपाल लोया मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. जस्टिस लोया प्रकरणात चौकशी व्हावी अशी लोकांची मागणी असेल तर त्याचा नव्यानं विचार करायला हवा असं शरद पवारांनी म्हटलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही केस पुन्हा ओपन होऊ शकते असं म्हटलंय. जस्टिस लोया यांचे प्रकरणाचे ताजे आणि नवे पुरावे कोणी दिले, तसेच पुन्हा तपासाची मागणी केली तर राज्य सरकार ती केस पुन्हा ओपन करेल असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय.\n\nयाआधी काय झालं?\n\nन्यायमूर्ती ब्रिजगोपाल लोया यांच्या 2014 साली झालेल्या मृत्यूची चौकशीची मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयात होत्या. एप्रिल 2018मध्ये सुप्रीम कोर्टाने या याचिका फेटाळून लावल्या. \n\nन्या. लोया यांचे पुत्र अनुज यांनीच लोया यांच्या मृत्यूबाबत कुटुंबीय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्यूझीलंड: ख्राइस्टचर्च हल्ल्यातील संशयितावर दहशतवादाचा आरोप निश्चित\\nसारांश: न्यूझीलंड मधल्या ख्राइस्टचर्च इथं मशिदीवर झालेल्या हल्ल्यातील संशयितावर दहशतवादाचा आरोप निश्चित करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ख्राइस्टचर्च शहरात 15 मार्च रोजी दोन मशिदींवर हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात 51 जण ठार झाले होते. \n\nया हल्ल्यातील संशयित ब्रेंटन टारंट याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे. \n\nया संशयितावर हत्या तसंच हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप आहे. \n\nन्यूझीलंड येथील ख्राइस्टचर्च मधल्या दोन मशिदींवर अंदाधुंद गोळीबार झाला होता. या हल्ल्याने पूर्ण देश हादरला होता. \n\n\"हल्लेखोराला हवी असलेली प्रसिद्धी आपण मिळू देणार नाही. त्याला जो काय संदेश द्यायचा होता, तो देऊ देणार नाही,\" अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्यूझीलंडच्या महिला मंत्र्यानं बाळाला जन्म देण्यासाठी सायकलनं गाठलं हॉस्पिटल\\nसारांश: न्यूझीलंडच्या महिला विभागाचं मंत्रीपद सांभाळणाऱ्या ज्युली जेंटर यांनी आपल्या बाळाला जन्म देण्यासाठी स्वतःच सायकल चालवत हॉस्पिटल गाठलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ग्रीन पार्टीशी संबंधित असलेल्या जेंटर यांनी सायकल वापरण्याचं समर्थन करताना सांगितलं की, \"माझ्या गाडीमध्ये पुरेशी जागा नसल्यानं मी सायकलचा पर्याय निवडला.\"\n\n३८ वर्षीय ज्युली यांनी त्यांचा आणि त्यांच्या पतीचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर टाकला आहे. हा फोटो टाकताना, \"रविवारची सुंदर सकाळ एका छान राईडनं पूर्ण केली.\" अशी पोस्ट लिहिली आहे.\n\n2018च्या जून महिन्यात न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न यांनी पदावर असतानाच मुलीला जन्म दिला. असं करणाऱ्या आर्डर्न जगातल्या दुसऱ्या नेत्या ठरल्या आहेत. आर्डर्न आण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: न्यूयॉर्क हल्ला : सुरक्षा पडताळणी आणखी कडक करण्याचे आदेश\\nसारांश: न्यूयॉर्कमधल्या लोअर मॅनहॅटन भागात सायकलसाठी राखीव असलेल्या रस्त्यावर एका ट्रकचालकानं बेदरकारपणे गाडी चालवून आठ जणांचा बळी घेतला आहे. या घटनेत 11 जण गंभीर जखमी झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा छोटा ट्रक चालवणाऱ्या 29 वर्षांच्या तरुणाला पोलिसांनी गोळीबार करून अटक केली आहे.\n\nया हल्ल्यात अर्जेंटिनाच्या 5 मित्रांचा मृत्यू झाला आहे. अर्जेंटिनाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अर्जेंटिनाचे 10 मित्र एकत्र मॅनहॅटन परिसरात आले होते. न्यूयॉर्क पॉलिटेक्निक कॉलेजमधून मिळालेल्या डिग्रीला 30 वर्ष झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी ते तिथं आले होते.\n\nदरम्यान हल्ल्यानंतर हल्लेखोर 'अल्लाहू अकबर' च्या घोषणा देत होता असं पोलिसांनी सांगितलं आहे. \n\nअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे - 'OBC आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय निवडणुका होऊ देणार नाही'\\nसारांश: ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय निवडणुका घेण्यात अर्थ नाही किंबहुना निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची घोषणासुद्धा त्यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज (3 जून) स्मृतीदिन आहे. त्यानिमित्ताने पंकजा मुंडे यांनी आज कार्यकर्त्यांशी संवाद साधला. \n\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम गोपीनाथ गडावर आयोजित न करता, पंकजा मुंडे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. \n\nमराठा समाजाची मोठी निराशा झाली आहे. सरकार आरक्षण देण्यात कमी पडलं आहे, असा आरोपसुद्धा त्यांनी केला आहे. \n\n\"गेल्या वर्षभरात मराठा समाजाची घोर निराशा झाली आहे. मराठा समाजाचा प्रत्येक तरुण मला ट्विटरवर, फेसबुकवर मेसेज करत आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे : हातात मशाल घेऊन राज्यभर दौरा आणि एक दिवसाचं उपोषण करणार\\nसारांश: पंकजा मुंडे यांनी 1 डिसेंबर रोजी फेसबुक पोस्ट लिहिल्यानंतर त्या काय बोलतील याकडे आज सर्वांचं लक्ष लागलं होतं. पंकजा मुंडे बंडखोरी करतील की पक्षांतर करतील याचा निर्णय आज होईल अशी चर्चा सुरू होती. या चर्चेला पूर्णविराम देत आपण पक्षातच राहणार असल्याचं माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता बॉल भाजपच्या कोर्टात आहे. मी पक्षाला सोडणार नाही पण पक्षाला जर मला सोडायचं असेल तर त्यांनी निर्णय घ्यावा. भाजपने सर्व नाराज लोकांशी संवाद साधून त्यांचे गैरसमज दूर करावेत असं आवाहनही त्यांनी केलं. 26 जानेवारी रोजी गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने कार्यालय काढून 27 जानेवारी रोजी औरंगाबाद येथे एक दिवसीय उपोषण करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. \n\nगोपीनाथगडावरील कार्यक्रमासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल यांच्यास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव पक्षातल्या लोकांमुळेच - एकनाथ खडसे\\nसारांश: भाजप नेते एकनाथ खडसे यांनी पक्ष नेतृत्वावर टीका केली आहे. त्यांनी बुधवारी पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी त्यांची मतं मांडली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पक्षातल्याच लोकांमुळे रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचं त्यांनी म्हटलंय. \n\n\"चर्चेअंती माझं आणि पंकजाचं एकमत आहे की काही प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या परळी आणि मुक्ताईनगर जागा पाडण्यासाठी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून प्रयत्न झाला,\" असा आरोप खडसे यांनी केला आहे.\n\n\"बहुजन समाज आणि ओबीसींचं नेतृत्व करणारे नेते दुर्दैवानं हारले, काहींना तिकीटं नाकारली. निट रचना झाली असती तर 105 पेक्षा जास्त आमदार आले असते,\" असं सांगताना त्यांनी भाजपमधल्या ओबीसी नेत्यांची नावांची यादी सांगून त्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे यांच्या भाषणातून निघणारे 9 अर्थ\\nसारांश: \"आपण पक्षातच राहणार. मी पक्षाला सोडणार नाही, पण पक्षाला जर मला सोडायचं असेल, तर त्यांनी निर्णय घ्यावा आणि गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं पुढील काम करणार आहे,\" असं वक्तव्य भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीदिवशी कार्यकर्त्यांना गोपीनाथगड येथे जमण्याचे आवाहन केले होते.\n\nया कार्यक्रमाला जमलेले हजारो कार्यकर्ते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, एकनाथ खडसे, हरिभाऊ बागडे, प्रकाश मेहता, बबनराव लोणीकर, महादेव जानकर, पाशा पटेल तसंच अन्य नेत्यांच्या उपस्थितीत पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. यावेळी नाव न घेता त्यांनी राज्यातील भाजपच्या नेतृत्वावर टीका केली. त्यांचा बराचसा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता.\n\nपंकजा मुंडे यांनी केलेल्या या भाषणाचा अर्थ लावण्याचा प्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे: 'काहीजण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी विविधं वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. काहीजण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात- धनंजय मुंडे \n\n \"काही जण पराभवाचे वर्ष साजरे करायलाच बीडमध्ये येतात. वर्षभरात या मातीतल्या माणसांची कुणाला आठवण होत नाही,\" अशी टीका धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर केली.\n\nपंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. धनंजय मुंडे यांनी त्या टीकेला उत्तर दिलं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. \n\nपंकजा मुंडे यांच्या दसऱ्या मेळाव्यातील भाषणावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. \n\n\"कोरोनाच्या संकटात घरामध्ये बसले."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे- मला कुठलंही पद मिळू नये म्हणून 'हे' सगळं सुरू आहे का?\\nसारांश: पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्ष सोडण्याच्या चर्चांना अखेर मीडिया समोर येऊन उत्तर दिलं आहे. मंगळवारी विनोद तावडे आणि राम शिंदे यांनी त्यांनी भेट घेतल्यानंतर त्यांनी संध्याकाळी पत्रकारांशी बोलाताना त्यांची बाजू मांडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावेळी त्यांनी मीडियात सुरू असलेल्या चर्चांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. \n\n\"मला आत्मचिंतनासाठी वेळ हवा आहे. मी दरवर्षी 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर मोठा कार्यक्रम घेत असते. फेसबुक पोस्टची सर्व मीडियानं योग्य बातमी दिली. पण काही वर्तमानपत्रांनी मी पक्ष सोडणार अशा बातम्या दिल्या. त्यामुळे या चर्चेला वेगळा सूर मिळाला. मी यामुळे दुःखी आहे, व्यथित आहे. माझ्यावर असा आरोप केला जात आहे की मी कुठल्या पदासाठी असं करत आहे. पण उलट आता मला कुठलं पद मिळू नये म्हणून हे सगळं सुरू आहे का,\" असा सवाल पंकजा मुंडे या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडे: एकनाथ खडसे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशी इच्छा\\nसारांश: एकनाथ खडसे यांच्यावर कथित जमीन व्यवहारात भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यानंतर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणात त्यांना क्लीन चीटही मिळाली होती. एकनाथ खडसे मंत्रिमंडळात पुन्हा यावेत असं तुम्हाला वाटतं का, असं विचारलं असता भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"एकनाथ खडसे हे पुढच्या मंत्रिमंडळात दिसावेत, अशा त्यांना शुभेच्छा आणि तशी इच्छाही व्यक्त करते. त्यांनी मंत्रिमंडळात असावं, असं मला वाटतं,\" असं राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nखडसेंवर अन्याय झालाय का, या प्रश्नाला उत्तर देणं मात्र त्यांनी टाळलं. त्या म्हणाल्या, \"नाथाभाऊंवर अन्याय झाला की नाही, हे बोलण्याच्या रोलमध्ये मी नाही. पण त्यांच्या बाबतीतले विषय मार्गी लागावे आणि त्यांनी आमच्यासोबत यावं, असं मला वाटतं.\"\n\nबीबीसी मराठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंकजा मुंडेंचं प्रमोशन झालं की त्यांना राज्यापासून दूर केलं?\\nसारांश: भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातून पंकजा मुंडे, विनोद तावडे, विजया राहटकर, सुनील देवधर यांची राष्ट्रीय सचिव या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यानंतर पंकजा मुंडे यांनी म्हटलं, \"भाजपची राष्ट्रीय सचिव म्हणून मला जबाबदारी देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे. पी. नड्डा यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जी जबाबदारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. या पदाच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी सर्वोतपरी योगदान देण्याचा मी निश्चय करते.\" \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्रातील निवड झालेल्या सदस्यांचं अभिनंदन केलं आहे. \n\nपण, महाराष्ट्राच्या राजक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पंढरपूर पोटनिवडणूक निकाल : समाधान आवताडे यांनी भागीरथ भालके यांचा केला पराभव\\nसारांश: पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांचा 3,503 मतांनी विजय झाला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भागीरथ भालके यांचा पराभव केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"समाधान आवताडे\n\nसमाधान आवताडे यांनी विजयानंतर माध्यमांशी बोलताना म्हटलं,\"हा विजय जनतेचा आहे. लोकांची ताकद पाठीशी होती. आता मतदारसंघाचा विकास हाच ध्यास असणार आहे. मतदारसंघातल्या 35 गावांचा प्रश्न सोडवणार आहे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"देवेंद्र फडणवीस जे सांगतात ते नक्कीच करतात. इथल्या पाण्याच्या प्रश्नातल्या त्रुटी निघाल्या पाहिजेत. उजणीचं पाणी पळवून जात असेल, तर या मतदारसंघात बारमाही पाणी कसं देणार. सर्वप्रथम उजणीत पाणी आणण्याचं काम करावं लागेल.\"\n\nया विजयानंतर माध्यमांशी बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पद्मावत रिव्ह्यू : 'राजपूतांच्या या गौरवगाथेने भावना का दुखावल्या?'\\nसारांश: सध्याच्या वातावरणात संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत'चा राजकीय संदर्भ काय आहे, याबाबत सांगत आहे बीबीसी हिंदी रेडिओचे संपादक राजेश जोशी.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रणवीर सिंग अल्लाऊद्दीन खिलजीच्या भूमिकेत आहे.\n\nसंजय लीला भन्साळीच्या या चित्रपटात भव्य सेट आहे, भरपूर रंगीबेरंगी दृश्यं आहेत आणि आणखी बऱ्याच गोष्टी : \n\nदिल्लीतील एका थिएटरमध्ये काही लोकांसाठी एक शो आयोजित करण्यात आला होता. थ्री डी चष्मा लावून हा शो पाहिल्यावर असं वाटत होतं की आपणही या सिनेमातले एक अदृश्य पात्र असून या कथेचे आणि घटनांचे साक्षीदार आहोत. \n\nही तर झाली भन्साळींच्या कलात्मक आणि तंत्र कौशल्याची कमाल. पण जर पद्मावत सिनेमाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर आपल्याला या सिनेमात असलेल्या भोजन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: परमबीर सिंह-अनिल देशमुख वाद: उद्धव ठाकरे सरकार या भूकंपातून टिकणार का?\\nसारांश: सचिन वाझे प्रकरणापासून सुरु झालेली उद्धव ठाकरे सरकारसमोरची अडचणींची मालिका संपत नाहीये. आता मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर महाराष्ट्रात एक नवा राजकीय भूकंप झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना पैसे गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं असा खळबळजनक आरोप केला आहे. ज्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा गेले काही दिवस सातत्यानं होत आहेत, त्या देशमुखांसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे. पण हा केवळ त्यांच्यासाठी धक्का आहे की ठाकरे सरकारचं भवितव्यच यानं धोक्यात आलं आहे? \n\nआधी केवळ वाझेंच्या बदलीनंतर संपेल, असं वाटणारं हे प्रकरण वाझेंची अटक, त्यानंतर परमबीर सिंग यांची बदली आणि आता अनिल देशमुखांवरचे गंभीर आरोप इ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: परमबीर सिंह: या 7 कारणांमुळे झाली मुंबई पोलीस आयुक्तांची बदली\\nसारांश: सचिन वाझे प्रकरणानंतर राज्य सरकारने मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची तात्काळ उचलबांगडी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परमबीर सिंह\n\nबुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बैठकीत परमबीर सिंह यांना हटवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटकरून याबाबत माहिती दिली. \n\nपोलीस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. \n\nसचिन वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटक झाली. या प्रकरणात पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर कोणीही थेट आरोप केला नव्हता. मग कोणत्या कारणांनी परमबीर सिंह यांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पश्चिम बंगाल निवडणूक: ममता बॅनर्जींवर निवडणूक प्रचाराची 24 तासांची बंदी #5मोठ्या बातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. ममता बॅनर्जींवर निवडणूक प्रचाराची 24 तासांची बंदी \n\nनिवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक प्रचाराची 24 तासांची बंदी लादली आहे. \n\nसोमवार रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी रात्री आठ वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे. \n\nयाआधी, \"पश्चिम बंगालचा भूमिपुत्रच मुख्यमंत्री होईल,\" असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहा प्रचारासाठी सध्या पश्चिम बंगालमध्ये आहेत. उत्तर 24 परगणामधील एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर\\nसारांश: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम ही चार राज्ये आणि पुदुच्चेरी या केंद्र शासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"27 मार्चपासून या राज्यांमधील मतदानाच्या टप्प्यांना सुरुवात होणार आहे. यातील काही राज्यांमध्ये एकाच टप्प्यात तर काही राज्यांमध्ये एकाहून अधिक टप्प्यात निवडणुका होतील. मात्र, पाचही राज्यांचे निकाल 2 मे 2021 या एकाच दिवशी जाहीर होतील.\n\nआजपासूनच (26 फेब्रुवारी 2021) विधानसभा निवडणुका होणाऱ्या पाचही राज्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.\n\nमतदारांच्या सुरक्षेकडे लक्ष दिलं जाईल आणि कोरोना गाईडलाईन्सचं पालन केलं जाईल, असं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितलं.\n\nपश्चिम बंगाल विधानसभा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पश्चिम बंगालमध्ये भाजप 200 हून अधिक जागांवर विजयी होणार - अमित शाह\\nसारांश: गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आज (19 डिसेंबर) दाखल झाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शाह\n\nमेदिनीपूर इथल्या प्रचारसेभत अमित शाह यांनी म्हटलं, \"येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजप पश्चिम बंगालमध्ये 200हून अधिक जागांवर विजय मिळवेल. राज्यातल्या जनतेनं एकदा भाजपच्या हातात सत्ता द्यावी.\" \n\nशाह यांच्या प्रचारसभेपूर्वी शुभेंदू अधिकारी यांच्यासहित 10 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीचे पाच आमदार आहेत. \n\nदुपारी मेदिनीपूर येथे पोहोचताच त्यांनी हबीबपूर परिसरात शहीद खुदीराम बोस यांच्या नातेवाईकांची भेट घेतली. त्यांचा शाल घालून त्यांचा आदर-सत्कारही करण्यात आला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान : बलुचिस्तानमध्ये निवडणूक प्रचारसभेत बाँब हल्ला, 85 ठार\\nसारांश: माजी पंतप्रधान नवाझ शरीफ पाकिस्तानात परत येत असल्याचं वृत्त असतानाच दुसरीकडे बलुचिस्तानातल्या एका निवडणूक प्रचार सभेत झालेल्या बाँब हल्ल्यात 70 जण ठार झाले. बलुचिस्तान पीपल्स पार्टीचे उमेदवार सिराज रैसानी यांचाही या स्फोटांत मृत्यू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बलुचिस्तान\n\nया स्फोटामध्ये सिराज यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला त्यांचे बंधू आणि माजी संसद सदस्य लष्करी रैसानी यांनी दुजोरा दिला. ते बीबीसीशी यासंदर्भात बोलले. 2011 मध्येही सिराज यांच्यावर अशाच स्वरुपाचा हल्ला झाला होता. मात्र त्यावेळी ते वाचले होते. \n\nक्वेटा शहराच्या दक्षिणेला 35 किमी अंतरावर असणाऱ्या एका गावात इलेक्शन रॅली सुरू होती. तिथे हा बाँबस्फोट झाल्याचं स्थानिक पोलिसांनी सांगितलं. आठ ते दहा किलोग्रॅम स्फोटकांचा हल्ल्यासाठी वापर करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे. बॉल बेअरिंगच्या साह्याने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान रेल्वे दुर्घटना : रेल्वे अपघातांची संख्या वाढू लागलीय का?\\nसारांश: पाकिस्तानमध्ये रेल्वे दुर्घटनेत सुमारे 70 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. यानंतर पाकिस्तान सरकारच्या रेल्वे सुरक्षितेबाबतच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दावा - पाकिस्तानच्या विद्यमान रेल्वे मंत्र्यांनी सर्वाधिक रेल्वे अपघातांचा विक्रम केल्याचं विरोधी पक्षनेते बिलावल भुट्टो झरदारी यांनी म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवस्तुस्थिती - उपलब्ध माहितीनुसार, त्यांचा हा दावा चुकीचा असल्याचं स्पष्ट होतं. यावर्षी जीवितहानी जास्त संख्येने झालेले दोन सर्वात मोठे रेल्वे अपघात घडले. मागच्या पाच वर्षांच्या तुलनेत गेल्या वर्षी दुर्घटनांची संख्या खूप कमी होती. \n\nरेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शेख रशीद अहमद यांनी ऑगस्ट 2018 ला रेल्वेमंत्रिपदाचा का"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान-भारत तणाव: नरेंद्र मोदी-इम्रान खान यांनी 1947 मध्ये जे झालं ते विसरता कामा नये - ब्लॉग\\nसारांश: पाकिस्तानचे पंतप्रधान होण्यापूर्वीही इम्रान खान बऱ्यापैकी प्रसिद्ध होते. जगातल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजांपैकी ते तेव्हा होते आणि आजही सर्वकालीन अष्टपैलू खेळाडूंच्या जागतिक यादीत त्यांचं नाव येतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वेळ अशी आली आहे की दोन्ही देशांना गरज आहे ती अंतर्मुख होऊन स्वत:कडे पाहण्याची.\n\nक्रिकेटपटू म्हणून जगभरातल्या चाहत्यांचं प्रेम तर त्यांना मिळायचंच. पण कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी असूनही भारतात आणि भारतीयांकडून इम्रान यांना अधिक जिव्हाळा लाभायचा. म्हणजे एवढा की लोक म्हणायचे, इम्रान खान यांनी भारतातून निवडणूक लढवली तरी ते पंतप्रधान होऊ शकतात.\n\nपण इम्रान पाकिस्तानचे होते आणि ते वजीर-ए-आझमही झाले ते पाकिस्तानचेच. \n\nपाकिस्तानच्या पंतप्रधानपदी विराजमान होताच त्यांच्यासमोर काही आव्हानं उभी झाली. पाकिस्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान-भारत संघर्षाचा मोदी फायदा घेत असल्याचा राज ठाकरेंचा आरोप\\nसारांश: भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीचा \"फायदा घेणं हे उमद्या राजकारण्याचं लक्षण नाही,\" अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका निवेदनातून केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"26 फेब्रुवारीला वायुदलाने हल्ला करण्याआधीच राज ठाकरे यांनी राष्ट्रीय संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उभं केलं होतं.\n\n\"पुलवामामध्ये मृत्युमुखी पडलेलेले CRPF जवान हे राजकीय बळी आहेत. अजित डोवाल यांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल,\" असं विधान राज यांनी केलं होते. 14 फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्याची बातमी कळल्यनंतरही मोदी हे उत्तराखंडच्या कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानात शूटिंग करण्यात व्यग्र होते, असंही ते म्हणाले होते.\n\nभारतीय जनता पार्टीनेही राज ठाकरे यांच्यावर पलटवार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान: इम्रान खान आणि विरोधी पक्षांच्या भांडणात 'पोलीस दलाचं बंड'\\nसारांश: पाकिस्तानमध्ये गेल्या आठवड्यात विचित्र घडामोडी पाहायला मिळाल्या. या घटनाक्रमांमुळे पाकिस्तानातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिलावल भुट्टो आणि मरियम नवाज\n\nयंदाच्या वेळी सत्तेशी संबंधित कुरघोडींमध्ये राजकीय पक्ष आणि लष्कर तर आहेच. पण सोबतच पोलीससुद्धा यावेळी मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे. \n\nपाकिस्तानात पहिल्यांदाच पोलिसांनी अशा प्रकारच्या घडामोडींमध्ये उडी घेतली आहे. पहिल्यांदाच एका मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचं अपहरण करण्यात आलं. त्या अधिकाऱ्याकडून एका नेत्याच्या अटक आदेशावर सही करून घेण्यात आली, असं सांगण्यात येत आहे. \n\nया नेत्याचं नाव आहे लष्करातील निवृत्त कॅप्टन मोहम्मद सफदर. यांची विशेष ओळख म्हणजे मोहम्मद सफदर हे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तान: कसाबच्या गावात कसाबसा मिळवला प्रवेश पण...\\nसारांश: तो दिवस होता 21 नोव्हेंबर 2012चा. भारतात अजमल कसाबला फाशी दिल्याच्या बातमीनं मला जाग आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईवर हल्ला झाला होता. कसाब या दहा हल्लेखोरांपैकी एक होता. या हल्ल्यात 174 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. \n\nअजमल कसाब हा फक्त एकटा हल्लेखोर पोलिसांच्या तावडीत सापडला होता. सुरक्षा दलांनी इतर नऊ जहालवाद्यांचा खात्मा केला होता. \n\nतीन दिवस चाललेल्या या हल्ल्यात ऑटोमॅटिक गन पकडलेल्या कसाबचं छायाचित्र खूप प्रसिद्ध झालं होतं. \n\nकसाबच्या खऱ्या ओळखीबाबत सुरूवातीला अनेक शंका-कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. तो लष्कर-ए-तय्यबा सदस्य असल्याचा दावा केला होता. पण, त्याविषयी अतिशय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अजगराच्या कातड्याच्या चपला घालणार?\\nसारांश: पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वाह प्रांताची राजधानी पेशावरमधील प्रसिद्ध चर्मकार नुरउद्दीनचाचा पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी अजगराच्या कातड्यापासून चपला तयार करणार आहेत. या चपला इम्रान खान यांना ईदला भेट म्हणून ते देणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नुरुद्दीन यांनी बीबीसीला सांगितलं की यावेळी इम्रान खान यांच्या चाहत्याने त्यांना सांगितलं की ईदला इम्रान खान यांना विशेष भेट देण्याची त्याची इच्छा आहे. नोमान नावाच्या या चाहत्याने अमेरिकेहून सापाचं कातडं मागवलं आहे.\n\nया कातड्यापासून चपला तयार कराव्यात अशी त्यांची इच्छा आहे. नुरुद्दीन यांनी चपला तयार करण्यास सुरुवात केली आहे. ईदच्या आधी इम्रान खान यांना ते या चपला भेट म्हणून सादर करतील असा त्यांना विश्वास आहे. \n\n\"ही अतिशय आरामदायी चप्पल असेल. या चपलेमुळे त्यांना उष्णतेचा त्रास जाणवणार नाही. ही चप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानच्या संसदेत नरेंद्र मोदींच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या का?\\nसारांश: पाकिस्तानच्या संसदेत एका चर्चेवेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचं वृत्त भारतातल्या काही प्रसार माध्यमांनी प्रसारित केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फ्रान्समध्ये एका शिक्षकाच्या हत्येच्या विषयावर चर्चा सुरू असताना काही खासदारांनी मुद्दाम पंततप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा दिल्याचं या वृत्तांमध्ये दाखवण्यात आलं. \n\nमात्र, पाकिस्तानच्या संसदेत खरंच मोदींच्या नावाने घोषणा देण्यात आल्या का? काय आहे सत्य?\n\nसंसदेत काय घडलं?\n\nसोमवारी पाकिस्तानात विरोधी पक्षनेते ख्वाजा आसिफ यांनी फ्रान्समध्ये मोहम्मद पैगंबर यांच्या वादग्रस्त व्यंगचित्राचा निषेध करण्याच्या प्रस्तावावर मतदानाची मागणी केली. इतरही काही सदस्य अशीच मागणी करत होते. \n\nफ्रान्समध्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्ताननं कुलभूषण जाधवांच्या कुटुंबीयांवर लादली होती ही 5 बंधनं\\nसारांश: सोमवारी कुलभूषण जाधव यांच्या कुटुंबीयांनी त्यांची पाकिस्तानमध्ये जाऊन भेट घेतली. पाकिस्ताननं या भेटीपूर्वी आणि भेटीदरम्यान कुलभूषण जाधव यांची पत्नी आणि आईवर अनेक निर्बंध लादले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी.\n\nपाकिस्तानचं हे वर्तन नियमबाह्य आणि अयोग्य होतं, असं भारतीय परराष्ट्र खात्यानं म्हटलं आहे. पाकिस्ताननं या भेटीच्या वेळी केलेल्या कृत्यांची यादी परराष्ट्र खात्यानं प्रसिद्ध केली आहे. \n\nकुलभूषण जाधव यांच्या विरोधात पाकिस्ताननं खूप पुरावे जमा केल्याचा दावा केला आहे.\n\n1. ज्यावेळी कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी इस्लामाबादमध्ये आले त्यावेळी त्यांच्या जवळपास माध्यमं येणार नाहीत असं ठरलं होतं. पण पाकिस्तानी माध्यमं त्या ठिकाणी उपस्थित होती आणि त्यांनी कुलभूषण जाधव यांच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानात ब्लॅकआऊट, संपूर्ण देशातली बत्ती गुल\\nसारांश: पाकिस्तानात शनिवारी (9 जानेवारी) रात्री उशिरा संपूर्ण देशाची बत्ती गुल झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानच्या ऊर्जा मंत्रालयानं ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, पॉवर ट्रान्समिशन सिस्टमच्या फ्रिक्वेंसीमध्ये अचानक 50 ते 0 ने घट झाली आणि त्यामुळे देशव्यापी ब्लॅकाऊट झालं.\n\nशनिवारी रात्री 11.41 वाजण्याच्या सुमारास तांत्रिक बिघाडामुळे वीज गेल्याची घटना घडली, अशीही माहिती ऊर्जा मंत्रालयानं दिली.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nपाकिस्तान सरकारकडून नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच, या वीज बिघाडाचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.\n\nसर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाकिस्तानातील ईश्वरनिंदा : आसियांच्या पतीची मदतीसाठी इतर देशांकडे याचना\\nसारांश: पाकिस्तानातील ईशनिंदेच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दोषमुक्त होऊन सुटका झालेल्या ख्रिश्चन नागरिक आसिया बिबी यांच्या अडचणीत भर पडली आहे. आसिया बिबी यांचे पती यांनी आमच्या दोघांच्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. जीव वाचवण्यासाठी त्यांनी अमेरिका, कॅनडा तसंच इंग्लंडकडे मदतीची याचना केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आसिया बिबी यांना ईशनिंदेच्या खटल्यात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.\n\nएका व्हीडिओद्वारे आसिया यांचे पती आशिक मसीह यांनी आपलं म्हणणं मांडलं आहे. ते म्हणतात, ''इंग्लंडच्या पंतप्रधानांनी आम्हाला मदत करावी अशी त्यांना विनंती करतो''. अशाच स्वरूपाची विनंती त्यांनी अमेरिका आणि कॅनडाकडे केली आहे. \n\nजर्मन प्रसारक डॉयचे वेलेला दिलेल्या मुलाखतीत आम्ही खूप घाबरलेल्या स्थितीत आहोत, असं मसीह यांनी म्हटलं होतं. \n\nआसिया बिबी यांच्याविरुद्ध गेली आठ वर्ष ईशनिंदेचा खटला सुरू होता. मोहम्मद पैगंबरांचा कथित अपमान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाणीपुरी: भारतातल्या सर्वांत आवडत्या 'स्ट्रीट फूड' बद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहे का?\\nसारांश: जवळपास अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर भारत आता हळूहळू 'अनलॉक' होताना दिसतोय. मात्र, कोव्हिड-19 पासून वाचण्यासाठी अजूनही काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहेच.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र, जसजशा सवलती मिळत आहेत, तसतसं बाजार पुन्हा उघडू लागलेत.\n\nलवकरच लोक घरातून बाहेर पडून पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसतील. पाणीपुरीवाल्यांच्या दुकानांसमोर पुन्हा एकदा गर्दी दिसेल.\n\nलॉकडाऊनमध्ये भारतातील लोकांना सर्वाधिक कमतरता कसली भासली असेल, तर ती म्हणजे पाणीपुरीची.\n\nपाणीपुरी भारतीयांच्या आवडीचं 'स्ट्रीट फूड' आहे. हिंदीत 'गोल-गप्पे', उत्तर प्रदेशात 'पानी के बताशे', तर कोलकात्यात 'फुचका' अशा वेगवेगळ्या नावानं पाणीपुरी देशभर ओळखली जाते.\n\n'द हिंदू'च्या वृत्तानुसार, लॉकडाऊनदरम्यान भारतात गूगलवर स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पार्थ पवार यांच्या उमेदवारीचा राष्ट्रवादी काँग्रेसला कितपत फायदा होणार?\\nसारांश: अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळमधून लोकसभेसाठी उमेदवारी मिळणार, हे आता स्पष्ट झालंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवीन पिढीला संधी देण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"एकाच कुटुंबातून किती जणांनी निवडणूक लढवायची याबद्दल आम्ही चर्चा केली. माझी राज्यसभेची मुदत शिल्लक आहे. त्यामुळे स्वतः निवडणुकीला उभा न राहता नव्या पिढीतले जे लोक काम करताहेत त्यांना संधी द्यावी असा निर्णय मी घेतला,\" असं शरद पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले. \n\n\"गेल्या सहा महिन्यांपासून पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघ पिंजून काढलाय. तरुण कार्यकर्त्यांनी पार्थ पवार यांच्या नावाची शिफारस करण्याविषयी इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार शेतकरी कामगार पक्षाने शरद पवार यांना त्यासंबंधी सांगितलं. शरद पवार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पालघर: लॉकडाऊनमध्ये चोर समजून जमावाने केली तिघांची ठेचून हत्या #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. पालघरमध्ये चोरीच्या संशयावरून तिघांची जमावाकडून ठेचून हत्या\n\nगुजरातमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्या तिघांची संतप्त जमावाने चोर समजून हत्या केल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 110 लोकांना ताब्यात घेतलं आहे. \n\nकांदिवली येथील तिघेजण गुजरातमधल्या सुरतला जाऊ इच्छित होते. मात्र चारोटी इथं त्यांना रोखण्यात आलं. त्यामुळे त्यांनी विक्रमगड-दाभाडी-खानवेलमार्गे जाण्याचा प्रयत्न केला. परंतु कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ संतप्त जमावाने साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी अडवली.\n\nक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा फोटो : जगातली ही सर्वोत्तम घरं पाहून तुम्ही थक्क व्हाल\\nसारांश: रियाधमधलं एक रिसर्च सेंटर, ग्रामीण चीनमधलं लाऊंज आणि इराणमधली मिनार नसलेली मस्जिद या वास्तू प्रकल्पांना ' वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल अवॉर्ड्स २०१८ ' ने सन्मानित करण्यात येणार आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अवर लेडी ऑफ फातिमा, पोर्तुगाल\n\n'वर्ल्ड आर्किटेक्चर फेस्टीव्हल अवॉर्ड्स २०१८' साठी ८१ देशांतल्या प्रकल्पांना निवडण्यात आलं होतं. पोर्तुगालमधल्या अवर लेडी ऑफ फातिमा या वास्तूला धार्मिक वास्तूंच्या विभागात स्थान मिळालं असून त्याची निर्मिती प्लॅनो ह्युमॅनो आर्किटेक्चर्स यांनी केली आहे.\n\nबांबू स्टॅलाक्टाईट - वेनिस, इटली\n\nनोव्हेंबर महिन्यात अॅमस्टरडॅमध्ये होणाऱ्या तीन दिवसीय फेस्टीव्हलमध्ये विजेत्यांची निवड केली जाणार आहे. जवळपास १०० परिक्षक या वास्तूंचं परिक्षण करणार आहे. बांबू स्टॅलाक्टाईट हे इटलीमध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा फोटो : या फोटोंमधून जाणून घ्या, आठवड्याभरात देशात काय घडलं!\\nसारांश: महिला दिन, शेतकरी मोर्चा यांच्याबरोबरच सुवर्ण मंदिराच्या सुवर्ण कलशाला झळाळी देण्याचे काम सुरू झालं आहे. या आठवड्यातील अशा काही ठळक घडामोडींवर एक नजर.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ठाणे - नाशिकहून हजारो शेतकरी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. मुंबईला पोहोचेपर्यंत निरनिराळ्या भागातून शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहेत. 12 मार्चला हा मोर्चा मुंबईमध्ये विधानभवनावर धडकणार आहे. त्यांच्या मागण्या सरकारच्या कानावर पोहोचतील का, त्यावर काही ठोस तोडगा निघेल का?\n\nकोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर दा़टलेल्या धूक्यामुळे ऐन उन्हाळ्यात वेगळेच चित्र पाहायला मिळाले.\n\nनवी दिल्ली - चीनच्या दूतावासाबाहेर निदर्शनं करणाऱ्या तिबेटी नागरिकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. 9 मार्चला चीनविरुद्धच्या उठावाचा वर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा फोटो : शेतकऱ्यांच्या लाँग मार्च मुंबईत धडकला, 12 मार्चला घालणार विधानभवनाला घेराव\\nसारांश: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय किसान सभेनं विधान भवनला घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शेतकरी लाँग मार्चनं मुंबईत ये त आहेत. 6 मार्चला दुपारी या लाँग मार्चला सुरुवात झाली असून 12 मार्चला मुंबईत हे शेतकरी पोहोचतील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नाशिकहून निघालेल्या लाँग मार्चमध्ये वार्तांकनासाठी सहभागी झालेले पत्रकार पार्थ मीना निखिल यांनी बीबीसी मराठीला या मोर्चाबाबत माहिती दिली. ते सांगतात की, \"मोर्चात पहिल्या दिवशी 25 हजार शेतकरी सहभागी होते. मुंबईत येईपर्यंत ही संख्या 50 हजार होणार आहे. मोर्चात 96 वर्षांच्या आजोबांसह महिलाही मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या आहेत.\"\n\nशेतकऱ्यांच्या या लाँग मार्चमध्ये आदिवासी शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले आहेत. वनजमिनींचा संपूर्ण ताबा शेतकऱ्यांना मिळावा अशी प्रमुख मागणी त्यांच्याकडून होत आहे. याचबरोबर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : 'कोपर्डीच्या गुन्हेगारांना फाशी झाली, माझ्या नितीनला न्याय कधी?'\\nसारांश: 23 नोव्हेंबरला अहमदनगर जिल्हा न्यायालयानं नितीन आगे प्रकरणातल्या सर्व आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. त्यांच्या काही दिवसांनंतरच कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात तीनही दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कोपर्डीप्रमाणेच आम्हालाही न्याय मिळावा, अशी अपेक्षा नितीन आगेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हीडिओ: 'गुन्हेगाराला जात नसते, ज्यांनी गुन्हा केला त्यांना सजा मिळायलाच पाहिजे.' असं राजू आगे म्हणतात.\n\nअहमदनगरहून जामखेड ओलांडून पुढे साधारण २० किलोमीटर अंतरावर खर्डा गाव लागतं. 2014 नंतर या गावाचं नाव महाराष्ट्राच्या आणि देशाच्याही कानाकोपऱ्यात पोहोचलं. \n\nत्याचं कारण अहमदनगर जिल्ह्यात दडलं आहे. मुख्य खर्डा गावाच्या अलिकडे एक किलोमीटरवर एक तिठा आहे. तिठ्यावर बाजूला पत्र्याचं एक खोपटं आहे, जे नितीन आगेचं घर आहे.\n\n28 एप्रिल 2014 रोजी 11वीत शिकणाऱ्या नितीनची निर्घृण हत्या झाली. दुसऱ्या जातीच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : 99 वर्षांच्या आजोबांनी मोडला स्विमिंगचा जागतिक विक्रम!\\nसारांश: ऑस्ट्रेलियाच्या 99 वर्षं वयाच्या स्विमरने 50 मीटर फ्रिस्टाइलमध्ये या वयोगटात जागतिक विक्रम नोंदवला आहे. भारी ना!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जॉर्ज कोरोन्स यांनी नवा विश्वविक्रम रचला.\n\nजॉर्ज कोरोन्स यांनी क्वीन्सलँडमध्ये आयोजित एका स्पर्धेत हे अंतर 56.12 सेंकदांमध्ये कापलं. 100-104 वयोगटात हा एक नवा विक्रम आहे.\n\n2014 मध्ये नोंदवण्यात आलेला जागतिक विक्रम मोडायला त्यांना 35 सेकंद कमी लागले. आता या विक्रमाची क्रीडा प्रशासकीय संस्थेतर्फे पडताळणी केली जाईल.\n\nएप्रिल महिन्यात कोरोन्स वयाची शंभरी पूर्ण करणार असल्याने ते या विक्रमसाठी पात्र ठरवण्यात आले. या निकालामुळे माझ्या आनंदाला पारावार उरला नाही, असं त्यांनी सांगितलं.\n\n\"माझ्यासाठी हा एक अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : एक मिनिट उशीर झाला म्हणून मंत्र्यांनी दिला राजीनामा\\nसारांश: \"मी वेळेवर जागेवर नव्हतो, त्यामुळे मी खरंच दिलगिरी व्यक्त करतो,\" असं म्हणत ब्रिटनमधल्या हाऊस ऑफ लॉर्ड्सचे प्रतिनिधी आणि मंत्री लॉर्ड बेट्स यांनी राजीनामा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ: लॉर्ड बेट्स यांनी उशिरा आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली\n\nलॉर्ड बेट्स हे यूकेतले खासदार असून मंत्रीही आहेत. संसदेत येण्यास उशीर झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा नंतर नामंजूर करण्यात आला, पण यामुळे वेळेचं महत्त्व कुणाला किती, या विषयावर जगभरात पुन्हा एकदा चर्चा रंगली.\n\nलॉर्ड बेट्स यांना संसदेत पोहोचायला एक मिनिट उशीर झाला. त्यामुळे त्यांच्या खात्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी ते संसदेतील त्यांच्या जागेवर उपस्थित नव्हते. \n\nसंसदेत पोहोचल्यानंतर त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : फक्त तीन लोकांची भाषा त्यांच्यासोबतच संपणार?\\nसारांश: उत्तर पाकिस्तानच्या दुर्गम खोऱ्यामध्ये बादेशी भाषा बोलली जाते. ही भाषा बोलणारे आता फक्त तीन जणच या जगात जिवंत आहेत. त्यांच्या मृत्यूसोबतच ही भाषा संपण्याची भीती आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा अगदी छोटा समुदाय आहे. या समुदायातल्या लोकांनी इतर प्रचलित भाषा बोलणाऱ्या महिलांशी लग्न केलं. त्यामुळे ही भाषा आता लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.\n\n\"मागच्या पिढीपर्यंत संपूर्ण गावात बादेशी बोलली जात होती,\" रहीम गुल म्हणतात.\n\n\"पण जेव्हा आम्ही तोर्वली भाषा बोलणाऱ्या समुदायातील महिलांशी लग्न केली, तेव्हापासून आमची मुलंही हीच भाषा बोल लागली. बादेशी भाषा आता संपत चालली आहे,\" असं निरीक्षणही गुल नोंदवतात.\n\nखरं तर तोर्वली भाषेलाही पश्तू भाषेकडून धोका आहे. पण अजूनही या भागात ही भाषा मोठ्या प्रमाणावर बोल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : मुंबईच्या या वृद्ध दांपत्याला का हवंय इच्छामरण?\\nसारांश: \"केवळ मरण येत नाही म्हणून जगायचं?\" नारायण कृष्णाजी लवाटे अगदी सहजपणे हा प्रश्न विचारतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईतील वृद्ध दाम्पत्य इरावती आणि नारायण लवाटे यांनी इच्छामरणाची मागणी केली आहे.\n\nनारायण (87) आणि त्यांची पत्नी इरावती (77) हे वृद्ध जोडपं अनेक वर्षांपासून इच्छामरणाची मागणी करत आहे. प्रकृती ठणठणीत असतानाच एकमेकांसोबतच मरण यावं, असं दोघांना वाटतं.\n\nमुंबईच्या गिरगावामधल्या एका चाळीत राहणाऱ्या या दांपत्याकडे पाहिलं तर त्यांना मरावंसं का वाटतं, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. कारण जगणं असो वा मरण, दोन्हीविषयी ते हसऱ्या चेहऱ्यानं बोलतात.\n\nनारायण हे एस. टी. महामंडळात अकाऊंट्स विभागात तर इरावती मुं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : राज ठाकरेंना मराठी फेरीवाल्या महिलांचा सवाल, 'आता आम्ही काय करायचं?'\\nसारांश: मुंबईत एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन झालेल्या चेंगराचेंगरीला उत्तर भारतीय, अनधिकृत फेरीवाले जबाबदार आहेत, असा आरोप राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतर नेत्यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : 'स्टेशन सोडून लांब जागा दिली तर धंदा कसा होणार?'\n\nचेंगराचेंगरीच्या घटनेला मनसेने 'परप्रांतीय विरुद्ध स्थानिक मराठी' असा रंग दिला. पण मुंबईतले सर्व फेरीवाले उत्तर भारतीय आहेत, असं यात गृहितक आहे. \n\nबुधवारी मुंबईच्या आझाद मैदानात झालेल्या फेरीवाल्यांच्या मोर्चात अनेक मराठी फेरीवाले सहभागी झाले होते. मनसे आणि काँग्रेसच्या धुमश्चक्रीत अनेक स्थानिक मराठी महिलांचेही रोजगार हिरावले जाण्याची भीती आहे. \n\nया सगळ्या फेरीवाल्या महिला स्थानिक, महाराष्ट्रीय आहेत. जेव्हापासून मनसेचं \"आंदोलन\" सुर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : रेल्वे ब्रिजचा प्रश्न विचारताच सुरेश प्रभूंचं वॉकआऊट\\nसारांश: एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्टेशन दुर्घटना टाळता आली असती का? असा प्रश्न बीबीसीच्या प्रतिनिधी देवीना गुप्ता यांनी माजी रेल्वेमंत्री आणि सध्याचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांना विचारताच त्यांनी मुलाखत अर्धवट सोडून वॉकआऊट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ: अखेरच्या प्रश्नावर सुरेश प्रभू वैतागले\n\nसध्या नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात वाणिज्य मंत्री म्हणून कार्यरत असलेल्या सुरेश प्रभूंनी बीबीसीला मुलाखत दिली. या मुलाखती दरम्यान वाणिज्य मंत्रालय आणि भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात त्यांना प्रश्न विचारण्यात आले. \n\nनंतर आमच्या प्रतिनिधीनं एल्फिन्स्टन दुर्घटनेविषयी त्यांना प्रश्न विचारला. वेळेवरच उपाययोजना केल्या असत्या तर एल्फिन्स्टन दुर्घटना टाळता आली असती का, असा प्रश्न त्यांना विचारला. \n\n\"तुम्ही रेल्वे मंत्री असताना उपाययोजना करण्यास काह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : शाही विवाह सोहळ्यातले नेमके वेगळे क्षण\\nसारांश: लग्नानंतर नवऱ्याच्या सगळ्या आज्ञा पाळेन अशी शपथ न घेता मेगन आता शाही घराण्याचा सूनबाई झाल्या आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शाही लग्नात मेगन यांच्या माहेरकडून फक्त त्यांची आई डॉरिस रॅगलँड लग्नाला आल्या होत्या. त्या आफ्रिकन अमेरिकन आहेत.\n\nमेगन यांचे वडील उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे अर्ध्या वाटेत पोहोचल्यावर मेगनचे सासरे प्रिन्स चार्ल्स यांनीच त्यांना बोहल्यापर्यंत साथ दिली.\n\nमेगन यांनी परिधान केलेला लग्नाचा पोषाख हा ब्रिटीश डिझायनर क्लेअर वाईट केलर यांनी तयार केलेला होता. \n\nगेल्या वर्षीच क्लेअर यांची गिवेन्ची या प्रसिद्ध फ्रेंच फॅशन ब्रँडच्या कलात्मक संचालकपदी नेमणूक झाली. हा मान मिळवणाऱ्या त्या पहिल्याच महिला आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : हा सोनेरी पक्षी तुम्हालाही भुरळ पाडेलच!\\nसारांश: एक सोनेरी पक्षी अनादीकाळापासून सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनलेला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मूळ चीनमध्ये आढळणारे हे सोनेरी पक्षी सतराव्या शतकात ब्रिटनमध्ये नेमबाजीसाठी आणण्यात आले. पण अठराव्या शतकात एका भारतीय राजकुमारनं त्याच्या नॉरफोक राज्यात हे पक्षी आणले.\n\nहे पक्षी आज ब्रिटनमध्ये आढळणाऱ्या सोनेरी पक्ष्यांचे पूर्वज मानले जातात.\n\nया पक्षांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. चीनमध्ये त्यांच्या अधिवासाची ठिकाणं समजली जाणारी बांबूची वनं निम्म्याने घटली आहेत.\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : ही चिमुरडी जन्मली तेव्हा तिचं हृदय शरीराबाहेर होतं\\nसारांश: 'हृदय धडधडणं' हा वाक्प्रचार आपण अनेकदा ऐकतो. पण प्रत्यक्षात छातीबाहेर धडधडणारं हृदय कधी पाहिलं आहेत का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडियो - चिमुकलीचं हृदय आणि तिचा संघर्ष\n\nUKमधील लेस्टर शहरातल्या ग्नेलफिल्ड हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या व्हॅनेलोप होप विकीन्सचं हृदय असं शरीराबाहेर धडधडत होतं. या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून तिचा जीव वाचवण्यात आला.\n\nव्हेनेलोप जन्माला यायच्या आधीच तिला छातीचं हाड नाही आणि तिचं हृदय छातीच्या पिंजऱ्याबाहेर असल्याचं कळलं होतं. डॉक्टरांनी तिच्या आईवडिलांना म्हणजेच नाओमी फिंडले आणि डीन विल्कीन्स या दोघांना या प्रकारची कल्पना दिली होती.\n\nवैद्यकीय भाषेत या प्रकाराला इक्टोपिया कॉर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ : २६\/११ खटल्यात केवळ आरोप, कुठलेही पुरावे नाहीत - पाकिस्तान\\nसारांश: 26\/11च्या मुंबई हल्ल्यातल्या आरोपींविरोधातल्या पुराव्यांवरून भारत आणि पाकिस्तानमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दोन्ही वकिलांना या खटल्यासंदर्भात दोन्ही देशांतील वकिलांशी बीबीसीनं बातचीत केली.\n\nभारताने या हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानवर आरोप केले आहेत आणि त्यासंदर्भात पुरावेही सादर केले आहे.\n\nआरोपींचे पाकिस्तानातील वकील रिझवान अब्बासी यांचं म्हणणं आहे की, या पुराव्यांना काही अर्थ नाही, ते फक्त डोजिअर्स आहेत.\n\nभारताचे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी भारताने सर्व पुरावे पाकिस्तानला दिले असल्याचं सांगितलं आहे. तसंच साक्षीदारांना पाकिस्तानात पाठवलं जाणार नसल्याचं निकम यांनी सांगितलं. \n\nया व्हीडिओत दोन्ही वकिलां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्हीडिओ: हा जगप्रसिद्ध विनोदवीर ओळखू येतोय का?\\nसारांश: डोक्यावर टोपी, हातात काठी, आखूड पँट आणि छोटीशी मिशी. असा अवतार नसेल तर चार्ली चॅप्लिन तुम्हाला ओळखू येतील का? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या विविध चित्रपटांमधून अनेक विषयांवर भाष्य करणाऱ्या चार्ली चॅप्लिनचा विनोद आजही कालबाह्य ठरत नाही. \n\nस्वतः एकही शब्द न बोलता, फक्त हावभावांच्या मदतीने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा चॅप्लिनचा आवाज कसा होता?\n\nचार्ली चॅप्लिन.\n\nअमेरिकेतील आर्थिक मंदी असो, दुसरं महायुद्ध असो किंवा हिटलरच्या नाझी जर्मनीतली परिस्थिती असो, अनेक गंभीर आणि प्रसंगी बिकट प्रसंगांचं चित्रण चॅप्लिन यांनी आपल्या खास शैलीत करून चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. \n\nनर्मविनोदी शैलीत आशयगर्भ चित्रपट काढणाऱ्या या कल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्ही़डिओ - रशिया : शॉपिंग सेंटरमध्ये आग, 64 जणांचा मृत्यू\\nसारांश: रशियाच्या सायबेरियामधल्या केमेरोफो शहरात एका शॉपिंग सेंटरमध्ये भीषण आग लागली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ - रशिया: चिमुकली मुलं खेळत होती तिथेच आग लागली\n\nया दुर्घटनेत आतापर्यंत 64 लोकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अनेक लोक बेपत्ता असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. त्यात अनेक लहान मुलांचा समावेश आहे.\n\nस्थानिक प्रसारमाध्यमांकडून मिळालेल्या माहितीनुसार विंटर चेरी मॉलच्या चौथ्या मजल्यावरून ही आग सुरू झाली. जिथं एक एंटरटेन्मेंट कॉम्प्लेक्स आणि चित्रपटगृह आहे. आग लागली तेव्हा तिथं एक सिनेमा सुरू होता. \n\nकेमेरोफोचे डेप्युटी गर्व्हनर व्लामिदीर चेर्नोफ यांनी सांगितलं की, आत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पाहा व्ही़डिओ : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रकार विक्रांत भिसे यांचा प्रेरणादायी प्रवास\\nसारांश: चित्रकार विक्रांत भिसे यांना नुकताच ललित कला अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुरिअर बॉयचं काम करत करत त्यांनी आपलं चित्रकलेचं शिक्षण पूर्ण केलं. मॉडेल आर्ट कॉलेजला प्रवेश घेऊन ते चित्रकला शिकले. राष्ट्रीय पुरस्कार मिळेपर्यंतचा त्यांचा प्रवास ऐका त्यांच्याच शब्दांत. \n\nरिपोर्टिंग- राहुल रणसुभे, एडिटिंग- शरद बढे \n\nहे पाहिलं का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पिगी बँक : वराहपालनातून या पंजाबी शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये\\nसारांश: पाच गुंठे इतक्या अल्पशा जमिनीत तुम्ही एक व्यवसाय करू शकता आणि त्यातून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. काय वाचून आश्चर्य वाटलं ना?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वराहपालनातून शेतकऱ्याने कमावले लाखो रुपये.\n\nपंजाबमधील एका शेतकऱ्यानं अत्यंत कमी जागा आणि कमी भांडवल वापरून एक यशस्वी व्यवसाय उभा केला आहे. त्यानं पंजाबी शेतकऱ्यांसमोर नवीन आदर्श निर्माण केला आहे. \n\nपंजाबला धान्याचं कोठार म्हटलं जातं. 70च्या दशकात याच ठिकाणाहून हरितक्रांतीला सुरुवात झाली होती. \n\nपण गेल्या काही वर्षांपासून पंजाबमधील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. \n\nदलविंदर सिंग\n\nअनेकांना शेती हा व्यवसाय सोडून शहरांकडे मोलमजुरीसाठी जावं लागलं. पण दलविंदर सिंग या शेतकऱ्यानं मात्र या सर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुणे गणेशोत्सव: गणपती मंडळातला एक कार्यकर्ता पुढे नेता कसा बनतो?\\nसारांश: कोणत्याही सणांवर, विशेषत: गणेशोत्सवावर राजकीय नेत्यांची आणि पक्षांची भिस्त कशी असते हे सर्वश्रुत आहे. पण जिथं सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली त्या पुणे शहरात गणेशोत्सव आणि राजकारण यांची वीण वैशिष्ट्यपूर्ण आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यात नगरसेवकच नव्हे, तर आमदार आणि खासदारपदापर्यंत जाणारा मार्ग या गणपती मंडळाच्या नेटर्वकमधूनच जातो. \n\nपुणे शहरात नोंदणी झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या काही हजारावर आहे. त्यातली कित्येक अर्धशतकाहूनही अधिक काळ जुनी आहेत. \n\nगणेश मंडळाचा कार्यकर्ता ते नेता हा प्रवास कसा असतो? हे दिनेश थिटे यांनी बीबीसीला सांगितलं. \n\nमंडळ कार्यकर्ता ते नेता\n\nदिनेश थिटे यांनी पत्रकार म्हणून अनेक वर्षं पुण्याचा गणेशोत्सव अभ्यासला आहे आणि त्यांच्या पी. एच. डी प्रबंधाचा विषय हा 'पुण्याचा गणेशोत्सव आणि राजकार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुणे दुर्घटना: 'माझा सख्खा भाऊ आणि अनेक साथीदार गेले'\\nसारांश: पुण्याच्या कोंढवा भागातील तालाब कंपनीजवळ झोपडपट्टीवर भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती NDRF च्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रंजन सहानी\n\nया दुर्घटनेत आपला सख्खा भाऊ गमवल्याचं रंजन सहानी यांनी बीबीसीला सांगितलं. \n\n\"माझा भाऊ तिथे काम करत होता. आम्हाला भिंत पडल्याची बातमी मिळाली. आम्ही इथे आलो तर सगळ्यांचा मृत्यू झाल्याचं कळलं. आम्ही आलो तेव्हा NDRF चे लोक मृतदेह काढत होते. आता आम्ही ससूनमध्ये आलो आहोत. या घटनेत माझा सख्खा भाऊ आणि अनेक साथीदार गेले\", असं रंजन सहानी यांनी सांगितलं. रंजन आणि त्यांचे साथीदार बिहारचे राहणारे आहेत. \n\nसहानींच्या भावासह मृतांमध्ये 10 पुरुष, एक स्त्री, आणि चार बालकांचा समावेश आहे. यापैकी दोन मृत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुणे: आंबेगावच्या बोअरवेलमध्ये 16 तास अडकलेल्या रवी पंडितला असं बाहेर काढण्यात आलं\\nसारांश: \"मला लवकर बाहेर काढा. मला तहान लागलीय, मला पाणी प्यायचंय,\" असा रडत रडत त्या बोअरवेलमधून 6 वर्षांच्या रवीचा आवाज यायचा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुणे जिल्ह्यातील आंबेगाव इथल्या थोरांदळे गावात एका बोअरवेलमध्ये पडलेल्या 6 वर्षांचा रवीला तब्बल 16 तासानंतर सुखरूपणे बाहेर काढलं.\n\nबुधवारी सांयकाळी 4.30 रवी उघड्या बोअरवेलमध्ये पडला होता. त्याला गुरुवारी सकाळी 9 वाजता रवीला बाहेर काढलं. तब्बल 16 तास हे बचावकार्य चाललं आहे. \n\nबोअरवेलमधून बाहेर काढण्यासाठी बुधवारी रात्री 8 वाजता NDRFचं पथक थोरांदळे गावात दाखल झालं होतं.\n\nसध्या रवीची आरोग्य तपासणी करण्यासाठी जवळच्या मंचर इथल्या सरकारी दवाखाना हलवण्यात आलं आहे. \n\nरवीला कसं बाहेर काढण्यात आलं?\n\n\"बुध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुण्यात ढगफुटीसारखा पाऊस पडण्याचं नेमकं कारण काय?\\nसारांश: गेले दोन दिवस पुण्यामध्ये संततधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे अकरा जणांचे प्राण गेले आहेत. पण पुण्यात एवढा विध्वंसक पाऊस पडण्याची कारणं तरी काय आहेत?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कालपासून गुजरातच्या दक्षिणेस मुंबईजवळ आणि कोकण किनारपट्टीच्याजवळ कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले होते. यामुळे मुंबई, कोकण आणि पुण्याच्या आजूबाजूच्या प्रदेशामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडला. सप्टेंबर महिन्याचा अखेरचा काळ हा मान्सून परतण्याचा काळ असतो. मान्सून परतण्याच्या काळामध्ये विजा चमकण्यासह पाऊस पडतो. तसेच पुण्यामध्ये गेल्या 24 तासांमध्ये उंच ढगांची दाटी झाल्याचं भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीतून दिसून येतं. या कारणांमुळेच पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखी अतिवृष्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुण्यातील शास्त्रज्ञांनी शोधल्या प्लास्टिकचं विघटन करणाऱ्या बुरशी\\nसारांश: पुण्यातल्या काही शास्त्रज्ञांनी प्लॅस्टिक विघटन करणाऱ्या बुरशी शोधल्या आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील बॉटनी डिपार्टमेंटमध्ये डॉ. अडे यांच्या मार्गदर्शनाखली आणि डॉ शहानवाझ यांच्याबरोबर डॉ मनीषा सांगळे यांनी ही कामगिरी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिकात्मक छायाचित्र.\n\n29 मार्च 2019 रोजी प्रतिष्ठित नेचर मासिकाच्या 'सायंटिफिक रिपोर्ट्स'मध्ये हे संशोधन प्रकाशित झालं आहे. या संशोधनासाठी सहा वर्षांचा कालावधी लागला. \n\nजगात प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्या सध्या सर्वांत मोठी डोकेदुखी ठरलीय. प्लास्टिक कचरा खाल्ल्याने अनेक जनावरांचा मृत्यू होतोय. तसाच समुद्री जीवांना देखील त्याचा मोठा धोका आहे. \n\nतर प्लॅस्टिकच्या कचऱ्याने जमीनचं देखील प्रदूषण वाढलं आहे. जगभरात या प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची या संदर्भात संशोधन सुरू आहे. \n\nभारतीय शास्त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुरुषांनो, घट्ट अंडरवेअर घालणं टाळा, स्पर्म काउंट वाढवा\\nसारांश: शुक्राणूंची संख्या वाढवायची असेल तर आजपासून एक गोष्ट नक्की करा, तुमची टाईट जीन्स काढून फेकून द्या नि शक्य असेल तितकं, मस्त ढिल्याढाल्या चड्ड्यांमध्ये वावरा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सैल कपडे घालणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.\n\nएका अभ्यासानुसार सैल चड्ड्या घालून वावरणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.\n\nअमेरिकेच्या Harvard TH Chan School of Public Health मध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. एकूण 656 पुरुषांनी सहभाग नोंदवलेला हा आजवरचा या विषयासंदर्भातला सर्वांत मोठा अभ्यास आहे.\n\nसैल कपडे घातले की टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा : काश्मिरी माता म्हणतात, 'कोणतीही आई मुलाच्या हाती बंदूक देत नाही'\\nसारांश: 'कोणतीही आई आपल्या मुलाला बंदूक देत नाही.' \n\n'जेव्हा आमची मुलं बंदूक हातात घेतात, तेव्हा आपल्या कुटुंबाला त्याबद्दल सांगत नाहीत.' \n\n'त्यावेळी ते आपल्या आई-वडिलांचा विचारही करत नाहीत.'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या मुलाच्या फोटोसह फिरदौसा बानो\n\nकुलगाममधील खुदवानी इथल्या आपल्या तीन मजली घरासमोर पारंपरिक काश्मिरी पोशाखात बसलेल्या फिरदौसाजवळ उमरच्या केवळ आठवणी उरल्या आहेत. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर भारतीय लष्करातील वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी काश्मिरी मातांना आवाहन केलं होतं, की ज्यांच्या मुलांनी हाती बंदूक घेतली आहे, त्यांना शरणागती पत्करणासाठी समजवावं. \n\n\"जो कोणी बंदूक उचलेल, तो मारला जाईल,\" असा इशाराही केजेएस ढिल्लन यांनी दिला होता. काश्मिरी मातांची मात्र वेगळीच कहाणी आहे. \n\n'कट्टर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा : भारताने हल्ला केला तर पाकिस्तान प्रत्युत्तर देईल - इम्रान खान\\nसारांश: जर पाकिस्तानवर हल्ला झाला तर पाकिस्तान विचार करणारा नाही, त्याचं उत्तर देईल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली आहे. पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. त्यात त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने इम्रान खान यांची भूमिका फेटाळून लावली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"14 फेब्रुवारीला काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात CRPFचे चाळीसच्यावर जवान मृत्युमुखी पडले. भारताने या हल्ल्यासाठी थेट पाकिस्तानला जबाबदार धरलं आहे. हा हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानमधील कट्टरपंथी संघटना जैश ए मोहम्मदने घेतली आहे. \n\nइम्रान खान म्हणाले, \"पाकिस्तानवर कोण्याताही पुराव्यांशिवाय आरोप केले आहेत. पाकिस्तानसाठी सौदी अरेबियाच्या राजकुमारांचा दौरा अतिशय महत्त्वाचा होता. पाकिस्तान स्थैर्याकडे वाटचाल करत असताना पाकिस्तान असं का करेल?\"\n\n\"पाकिस्तान असं का करेल? त्यामुळे पाकिस्तानला काय फ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा : मातांनो, कट्टरवादाकडे वळलेल्या तुमच्या मुलांना सरेंडर करायला सांगा, नाहीतर...\\nसारांश: काश्मिरमध्ये जो कोणी बंदूक उचलेल, त्याचा बंदोबस्त करण्यात येईल, असा थेट इशारा लष्कराकडून देण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काश्मिरमध्ये पुलवामा इथं CRPF च्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं सोमवारी कट्टरपंथीयांविरोधात मोठी कारवाई केली. या कारवाईमध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन कट्टरपंथी ठार झाले. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर, CRPF आणि जम्मू-काश्मिर पोलिसांच्या वतीनं एक संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. \n\nया पत्रकार परिषदेमध्ये लेफ्टनंट जनरल के. एस. ढिल्लों यांनी यापुढे कट्टरपंथीयांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल हे स्पष्ट केलं. या पत्रकार परिषदेला CRPF चे IGP झुल्फिकार हसन आणि जम्मू-काश्मिर पोलि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा हल्ल्यानंतर काँग्रेस कोमात तर भाजप जोमात का?\\nसारांश: अकरा फेब्रुवारीला पूर्वांचलच्या प्रभारी प्रियंका गांधी लखनौमध्ये रोड शो करत होत्या. राहुल गांधीही सोबत होते. ते खेळण्यातलं लढाई विमान दाखवून लोकांना रफालच्या मुद्द्याची आठवण करून देत होते. त्यामुळे \"अचानक हवा बदलू लागली आ, भाजप दबावात आहे\" असं काही लोक म्हणत होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यानंतर बरोबर तीन दिवसांनी म्हणजे 14 फेब्रुवारीला पुलवामात CRPFजवानांच्य तुकडीवर हल्ला झाला. अवघा देश शोक आणि संतापात आ. प्रियंका गांधींनी आपली नियोजित पत्रकार परिषद रद्द केली. आणि अशावेळी राजकीय भाषा करणं योग्य नसल्याचं म्हटलं. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर ज्याप्रमाणं देश शोकात बुडालाय ते पाहता काँग्रेस पक्ष अजूनही त्या धक्क्यातून सावरलेली दिसत नाही. मात्र दुसरीकडे भाजप मात्र पूर्ण जोशात आहे. आणि निवडणुकीच्या रंगातही. \n\nपुलवामा हल्ल्यानंतर राहुल गांधींनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, \"कट्टरवादाच्या मुद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुलवामा: पाकिस्तान सरकारने हाफीज सईदच्या जमात-उद-दावावर बंदी घातली\\nसारांश: 2008 मुंबई हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला हाफीज सईद याच्या जमात-उद-दावा आणि त्याची धर्मादाय संस्था फलह-ए-इन्सानियत या संघटनांवर पाकिस्तान सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक गुरुवारी झाली. \"त्यामध्ये पाकिस्तान पंतप्रधान कार्यलयाने राष्ट्रीय सुरक्षा आराखड्याचा मागोवा घेतला. जमात-उद-दवा आणि फलह-ए-इन्सानियत फाऊंडेशनला गृहमंत्रालयानं बेकायदेशीर ठरवल्याचं या बैठकीत निश्चित करण्यात आलं,\" असं पाकिस्तान सरकारने एका प्रसिद्धिपत्रकात जाहीर केलं आहे.\n\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या बैठकीचे निर्णय पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफच्या ट्विटर हॅंडलवरून जाहीर केले.\n\n\"कट्टरतावाद आणि दहशतवाद हे आपल्या प्रांतातले मोठे प्रश्न आहेत. पाकिस्तानन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पुष्पा भावे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका प्रा. पुष्पा भावेंचं निधन\\nसारांश: ज्येष्ठ लेखिका, समीक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापक पुष्पा भावे यांचं दीर्घ आजारपणानंतर निधन झालंय. त्या 81 वर्षांच्या होत्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक वर्ष मधुमेह आजाराशी संघर्ष केल्यानंतर गेलं वर्षभर त्या अंथरुणाला खिळून होत्या पण तरीही त्यांनी आपलं लिखाण आणि इतरांशी संवाद सुरु ठेवला होता. कृतीशील विचारवंत म्हणून त्यांना अनेकजण ओळखतात.\n\nराष्ट्र सेवा दल, लोकशाहीवादी चळवळींमध्ये पुष्पा भावे यांचा सक्रीय सहभाग होता. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती संग्रामातही त्या सहभागी झाल्या होत्या. \n\nमुंबईतल्या रुईया महाविद्यालयात त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून अनेक वर्षं कार्यरत होत्या. \n\nमुंबईतल्या मध्यमवर्गीय कुटुंबात पुष्पा भावे यांचा जन्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पूजा चव्हाण प्रकरणावर उदयनराजे भोसले म्हणतात, 'चुकीला माफी नाही' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'चुकीला माफी नाही, मग उदयनराजे का असेना' \n\nपूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणावर भाजप नेते खासदार उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा ही झालीच पाहिजे. मग त्या ठिकाणी उदयनराजे का असेना,\" असं स्वतः भाजप नेते आणि खासदार उदयनराजे म्हणाले. \n\nउदयनराजे भोसले यांनी शनिवारी (27 फेब्रुवारी) राज ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना पूजा चव्हाण प्रकरणावर उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. \n\n\"लोकशाहीत सर्व लोकप्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पूजा चव्हाणच्या वडिलांनी म्हटलं, 'माझ्या मुलीची बदनामी करू नका'\\nसारांश: \"माझी मुलगी पूजा चव्हाणबद्दल मीडियामध्ये सुरू असलेली चर्चा बंद करावी. ती गेली, ती आता काय येणार नाही. त्यामुळे तिला बदनाम करू नये,\" असं आवाहन लहू चंदू चव्हाण यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूजा चव्हाण आणि तिचे वडील\n\nगेल्या चार-पाच दिवसांपासून चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात तिच्या वडिलांनी प्रथमच समोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. \n\nपूजाचे वडील काय म्हणाले?\n\n\"पूजा चव्हाण ही खूप चांगली मुलगी होती. लोक तिला विनाकारण बदनाम करत आहेत. तिच्या डोक्यावर 25-30 लाख रुपये कर्ज होतं. या काळात माझं मन लागत नाही, मला खूप ताण येतोय, असं म्हणून आठ दिवसांपूर्वी पूजा पुण्याला गेली होती,\" असं लहू चव्हाण यांनी म्हटलं. \n\n\"त्यानंतर हे सगळं सुरू आहे. आमची बदनामी करण्यासाठी हे सगळं सुरू आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पॅरडाईज पेपर्स : तुम्ही तुमचा पैसा कसा लपवाल?\\nसारांश: नावापुरती किंवा एखादी बनावट कंपनी काढा. तिचं मुख्य ऑफिस अशा कुठल्याही देशात उघडा, जिथे कर कमीत कमी असेल किंवा अगदी काहीच नसेल. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आणि मुख्य म्हणजे त्या देशात याबाबत प्रचंड गोपनीयता असेल, उदाहरणार्थ, बर्म्युडा, केमॅन आयलंड्स, ब्रिटीश व्हर्जिन आयलंड्स, किंवा आएल ऑफ मॅन. \n\nआता तुमच्या नॉमिनींना बिझनेस ‘चालवण्यासाठी’ पैसे द्या. तुमचं नाव कागदोपत्री कुठेही येऊ देऊ नका.\n\nनंतर बॅंकेत एक खातं उघडा, शक्यतोवर बाहेरच्या देशात खातं उघडा म्हणजे सगळंच गोपनीय राहील.\n\nती कंपनी या खात्यात पैसे भरेल. पैसे या ‘कंपनीच्या मालमत्तेवर’ खर्च केले, असं दाखवा. किंवा अशा कर्जांवर ज्यांची परतफेड कधीच होणार नाही.\n\nपैसे लपवायचा हा फक्त एक रस्ता झाला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पॅलेस्टाईनची राजदूतांना अमेरिकेतून माघारी बोलावण्याची घोषणा\\nसारांश: अमेरिकेतून राजदूतांना परत बोलावण्याची घोषणा पॅलेस्टाईननं केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विचारविनिमयासाठी त्यांना परत बोलावण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जेरुसलेमला इस्राईलची राजधानी म्हणून मान्यता देण्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांतच पॅलेस्टाईननं ही घोषणा केली आहे.\n\nपॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी सांगितलं की, अमेरिकेच्या या भूमिकेनंतर ते अमेरिकेच्या कोणत्याच शांती योजना स्वीकारणार नाहीत.\n\nगाझा पट्टयात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना विरोध\n\nपॅलेस्टाईनचे परराष्ट्र मंत्री रियाद अल मलिकी यांनी पॅलस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन (PLO) चे राजदूत हुसम जोमलोट यांना अमेरिकेतून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पेटीएम गुगल प्ले-स्टोअरवर पुन्हा उपलब्ध\\nसारांश: डिजिटल पेमेंटसाठी भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं पेटीएम अॅप गुगलने अॅप स्टोअरवरून काढून टाकलं होतं. त्यानंतर आता काही तासांतच पेटीएमनं आपण परत आलो आहोत, असं ट्वीट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"Update: And we're back!\" असं ट्वीट पेटीएमनं केलं आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nयापूर्वी पेटीएमनं म्हटलं होतं, \"नवीन डाउनलोड्स आणि अपडेट्ससाठी पेटीएम अॅड्रॉईड अॅप गुगल प्ले स्टोअरवरून तात्पुरतं काढण्यात आलं आहे. ते पे स्टोअरवर लवकरच पुन्हा येईल. तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत आणि तुम्ही तुमचं पेटीएम अॅप पूर्वीप्रमाणेच सामान्यपणे सुरू ठेवू शकता.\"\n\nपण, शुक्रवारी ही कारवाई करताना गुगलने म्हटलं की या अॅपच्या माध्यमांतून खेळावर पैसा लावून सट्टा खेळण्याची परवानगी आम्ही देत नाही. \n\nगुगलने 18 सप्टें"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पेपरफुटी आणि कॉपी रोखण्यासाठी अल्जेरिया सरकारचा अजब निर्णय\\nसारांश: पेपरफुटी तसंच कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी आफ्रिकेतल्या अल्जेरिया या देशात परीक्षेच्या काळामध्ये देशभरातली इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अल्जेरियामध्ये 20 ते 25 जून या काळात हायस्कूल डिप्लोमा परीक्षा होत आहेत. या परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी, परीक्षा सुरू झाल्यानंतर दररोज तासभर देशातल्या सर्व प्रकारच्या इंटरनेट सेवा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.\n\n2016मध्ये या परीक्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाली. त्यामुळे कॉपीचं प्रमाणही वाढलं होतं. परीक्षा सुरू होण्यापूर्वी आणि झाल्यावरही ऑनलाइन लीकचे प्रकार यावेळी उघडकीस आल्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतला आहे.\n\nगेल्या वर्षी प्रशासनानं, इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पैशाची गोष्ट: अशी गुंतवणूक फायद्याची!\\nसारांश: मध्यमवर्गीयांनाही एव्हाना म्युच्युअल फंडाचं गुंतवणुकीसाठी महत्त्व पटलेलं आहे. अनेकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक सुरूही केली असेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : ELSSमधून म्युच्युअल फंडाचा परतावा आणि कर बचतही\n\nपण, म्युच्युअल फंडातून करही वाचवता येतो हे आपल्याला माहीत आहे का? अशा फंडांना म्हणतात ELSS किंवा इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम.\n\nअशा फंडात केलेली दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त आहे.\n\nम्युच्युअल फंडाचा फंडा\n\nELSS म्हणजे काय ते बघण्यापूर्वी थोडी म्युच्युअल फंडाची माहिती करुन घेणं फायद्याचं ठरेल. 'वख्त से पहले, किस्मत से जादा' पैसे मिळवण्याचं ठिकाण म्हणजे शेअर बाजार असं अनेकदा शेअर गुंतवणूकदार म्हणतात.\n\nअर्थात प्रत्यक्ष शेअर बाजार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पैसे वाचवण्याऐवजी वेळ वाचवा : संशोधकांचा सल्ला\\nसारांश: घरकामासाठी मोलकरणीला पैसे देण्याऐवजी आपण स्वतः घरकाम करू आणि वाचलेल्या पैशातून आवडीची वस्तू विकत घेऊ. वेळेच्या बदल्यात आवडीची वस्तू यातच खरं सुख आहे, असं तुम्हाला वाटतंय का? तर थांबा ! त्याआधी हे तज्ज्ञ काय म्हणतात हे वाचा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुमच्या जवळ किती पैसा आहे त्या पेक्षा तुम्ही तो कसा खर्च करता यावर तुमचं सुख अवलंबून आहे.\n\nआपल्याकडे आजकाल मजेत जगावं कसं याचा प्रश्न पडलेले अनेक लोक आढळतात. आपल्या आवडीची एखादी वस्तू घेण्यासाठी जीवापाड मेहनत करतात. पण ती वस्तू घेतल्यावर खरंच ते सुखी होतात का? \n\nआज लोक एखादी महागडी वस्तू विकत घेण्याऐवजी हातात मोकळा वेळ शिल्लक राहावा म्हणून पैसे खर्च करतात ते लोक अधिक सुखी होतात, असं कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापिका डॉ. एलिझाबेथ डून यांनी म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा आणि नेदरलॅ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: पॉर्नच्या आरोपांवरून मंत्र्याची थेरेसा मे कॅबिनेटमधून हकालपट्टी\\nसारांश: मंत्रीपदी असताना आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी ब्रिटनच्या एका कॅबिनेट मंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डेमियन ग्रीन यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.\n\nपंतप्रधान थेरेसा मे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे डेमियन ग्रीन यांच्या कार्यालयातील संगणकावर 2008 मध्ये पॉर्न मजकूर आढळला होता. त्या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान दिशाभूल केल्याप्रकरणी ग्रीन दोषी आढळले होते. त्यांना आता राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला. \n\nग्रीन यांनी 2015 मध्ये लेखिका केट माल्टबी यांना संकोच वाटेल अशी वागणूक देण्यासाठीही त्यांची माफी मागितली आहे.\n\nथेरेसा मे यांच्यासमोर ग्रीन यांचं मंत्रीपद काढून घेण्यावाचून दुसरा पर्याय नव्हता,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला 'साधनं' कुठून मिळतात? - रामदास आठवले\\nसारांश: प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा निवडणुकीमध्ये नक्की कोणत्या पक्षांना फटका बसेल, याबद्दल सर्वांनाच कुतुहल आहे. बीबीसी मराठीने आयोजीत केलेल्या राष्ट्रमहाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकर यांनी तर यावर चर्चा केलीच, शिवाय, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही या आघाडीबद्दल त्यांचं मत व्यक्त केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'आमची लढाई भाजपा-शिवसेना युतीशी'- प्रकाश आंबेडकर\n\n\"कोणत्याही परिस्थितीत आपण शिवसेना आणि भाजप या पक्षांबरोबर जाणार नाही. सेक्युलर विचारांच्या पक्षांना आमचा अजेंडा मान्य असेल तर त्यांच्याबरोबर जाऊ,\" असं मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रणेते प्रकाश आंबेडकर यांनी बीबीसी मराठीच्या 'राष्ट्र महाराष्ट्र' कार्यक्रमात व्यक्त केलं.\n\nते पुढं म्हणाले, \"काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे स्पर्धेत आहेत, असं आम्ही मानत नाहीत. सध्या रा. स्व. संघप्रणित भाजप आणि शिवसेना विरुद्ध वंचित बहुजन आघाड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रचार एक दिवस आधीच संपवण्याच्या मुदद्यावरून ममता बॅनर्जी भडकल्या\\nसारांश: पश्चिम बंगालमध्ये वेळेआधीच प्रचार संपवण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं घेतला आहे. अमित शहा यांच्या रॅलीत झालेली हिंसा लक्षात घेता निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी यांनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार टीका केली आहे. त्यांनी निवडणूक आयोगावर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. \n\n\"अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे हिंसाचार झाला आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पुतळा मोडला. मोदींना त्याबदद्ल अजिबात पश्चात्ताप झाला नाही. पश्चिम बंगालच्या लोकांनी याची गंभीर दखल घेतली आहे. अमित शहा यांच्यावर कारवाई करायला हवी,\" असं त्यांनी म्हटलं आहे.  \n\n\"मी मोदींविरुद्ध बोलतेय म्हणून पश्चिम बंगालला लक्ष्य केलं जात आहे. निवडणूक आयोग भाजपच्या निय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रणव मुखर्जी : 'द्वेषामुळे भारताची राष्ट्रीय ओळख धोक्यात'\\nसारांश: RSSच्या कार्यक्रमाला जाणारे प्रणव मुखर्जी काही पहिलेच नेते नाहीत. याबाबतच RSSचे माजी प्रचारक के. एन. गोविंदाचार्य यांनी केलेले विश्लेषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा - संघाचं आमंत्रण स्वीकारणारे प्रणब मुखर्जी काही पहिले नेते नाहीत\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संघाच्या कार्यक्रमात प्रणव मुखर्जी\n\nरात्री 9. 15 : काँग्रेसची पत्रकार परिषद \n\nप्रणव मुखर्जी यांनी त्यांच्या भाषणातून RSSला आरसा दाखवण्याचं काम केल्याचं काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. तंसच भारताच्या इतिहासाची त्यांनी RSSला आठवण करून दिल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरात्री - 8.57 : 'राष्ट्रवादाचा उगम संविधानातून'\n\nअधुनिक इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी मुखर्जी यांच्या भाषणानंतर असं ट्वीट केलं आहे. \"प्रणव मुखर्जी यांच्या भाषणातील मुख्य मुद्दा म्हणजे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रणव मुखर्जींच्या पुस्तकावरून त्यांच्या मुलांमध्ये का जुंपली आहे?\\nसारांश: माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे चिरंजीव आणि काँग्रेस नेते अभिजीत मुखर्जी यांनी 'द प्रेसिडेंशिअल ईअर्स' या प्रणव मुखर्जींच्या पुस्तकाच्या प्रकाशनावर आक्षेप घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रणव मुखर्जी\n\nप्रकाशनापूर्वी पुस्तकाची शैली तपासायची असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, प्रणव मुखर्जी यांच्या कन्या आणि अभिजीत मुखर्जी यांच्या बहीण शर्मिष्ठा मुखर्जी यांनी भावाचा आक्षेप खोडून काढला आहे. \n\nप्रणव मुखर्जी यांनी आपल्या राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळावर 'द प्रेसिडेंशिअल ईअर्स' हे पुस्तक लिहिलं होतं. याच वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांचं निधन झालं. तर हे पुस्तक पुढच्या वर्षी म्हणजे 2021 साली प्रकाशित होणार आहे. \n\n11 डिसेंबर रोजी पुस्तकाचे प्रकाशक रूपा बुक्सने या पुस्तकातला काही भाग प्रसिद्ध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रणिती शिंदे: काँग्रेसच्या 'आतल्या' गोष्टींमुळे आणि जास्त लॉबिंग न केल्यामुळे मंत्रिपद गेलं\\nसारांश: काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र काँग्रेसची नवी टीम जाहीर केली आहे. यामध्ये काँग्रेस नेते नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रणिती शिंदे\n\nपटोले यांच्या व्यतिरिक्त 6 जणांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.\n\nयामध्ये प्रणिती शिंदे यांच्यासह शिवाजीराव मोघे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे यांचा समावेश आहे.\n\nयानिमित्तानं प्रणिती शिंदे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी श्रीकांत बंगाळे यांनी फोनद्वारे संवाद साधला. \n\nप्रश्न - काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी तुमची निवड झाल्यानंतर माध्यमांमध्ये अनेक बातम्या छापून आल्या की, महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्यानं तुम्ही ना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रफुल्ल पटेल: दाऊद इब्राहिमचा हस्तक इकबाल मिर्चीचा नेमका संबंध कसा आला?\\nसारांश: प्रफुल्ल पटेल यांना सक्तवसुली संचलनालयानं (ED) स्मगलर इकबाल मिर्चीशी कथित मालमत्ता व्यवहार केल्याप्रकरणी समन्स धाडलाय. त्यानुसार 18 ऑक्टोबर रोजी प्रफुल्ल पटेल यांना ED कार्यालयात चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि भारताचे माजी उड्डाण मंत्री आहेत.\n\nदोन कारणांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संबंधित हे प्रकरण चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय.\n\nएक म्हणजे, प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे नेते आहेत. गेल्या काही दिवसात विरोधकांमधील काही नेत्यांना EDच्या चौकशीला सामोरं जावं लागलं, दुसरं कारण म्हणजे, प्रफुल्ल पटेलांचं कथित मालमत्ता प्रकरण हे स्मगलर इकबाल मिर्ची याच्याशी संबंधित आहे.\n\nइकबाल मिर्ची हा कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊन इब्राहिम याचा हस्तक मानला जायचा. 2013 साली मिर्चीचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रवासात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या रिक्षाचालकाने कशी लढवली अनोखी शक्कल?\\nसारांश: बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये रिक्षेने प्रवास करणं बहुतांश लोक पसंत करतात. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण कोव्हिड-19च्या उद्रेकामुळे लोक रिक्षेत बसायला घाबरत आहेत. पण एका रिक्षाचालकाने नामी शक्कल लढवत प्रवाशांना रिक्षेतच हात धुता येतील अशी सोय करुन दिली आहे. कोरोना काळात प्रवाशांना तो सुरक्षिततेची हमी देतोय. पाहुया हा रिपोर्ट.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्राणीजगतातील जबरदस्त ठोसे आणि लाथा\\nसारांश: महंमद अली यांनी बॉक्सिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याला जोरदार ठोसे लगावलेही असतील पण भूतलावर असेही प्राणी आहेत जे यापेक्षाही जोरदार ठोसे लगावू शकतात. कोण आहेत हे प्राणी?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तपकिरी ससा\n\nजगातले असे प्राणी आणि पक्षी यांचे जोरदार प्रहार - अर्थात ठोसे आणि लाथा तुम्हाला आश्चर्यचकित करतील.\n\nबहुतेक प्राणी-पक्षी स्वसंरक्षणार्थ किंवा सावज साधायला असे ठोसे आणि लाथा लगावतात. \n\nत्यांचं प्रहार करण्याचं कौशल्य आणि वेग तुम्हाला नक्कीच अचंबित करतील.\n\nमँटीस श्रिंप\n\nमँटीस श्रिंप हा समुद्री जैवशास्त्रात वेगवान ठोसा लावण्यासाठी ओळखला जातो. ही शक्ती ऐवढी असते की, मँटीस श्रिंप हा पाण्याला कापत जातो. या आघातामुळे उष्णता, प्रकाश आणि ध्वनी निर्माण होतो.\n\nमँटीस श्रिम्प\n\nफक्त 800 मायक्रोसेकंद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रिन्स फिलीप यांना जागतिक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\\nसारांश: राणी एलिझाबेथ (दुसऱ्या) यांचे पती प्रिन्स फिलीप यांचं वयाच्या 99व्या वर्षी निधन झालं. बकिंगहॅम पॅलेसने याची घोषणा केल्यानंतर जगभरातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रिन्स फिलीप\n\nजगभरातील नेत्यांनी प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली असून राजघराण्याचं सांत्वन केलं आहे. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही प्रिन्स फिलीप यांना श्रद्धांजली वाहिली. प्रिन्स फिलीप यांच्या निधनामुळे रॉयल कुटुंबाला तसंच ब्रिटिश नागरिकांना झालेल्या दुःखात मी सहभागी आहे. \n\n\"प्रिन्स फिलीप यांची संपूर्ण कारकीर्द अतिशय लक्षवेधी होती. अनेक सामाजिक बदलांमध्ये प्रिन्स फिलीप यांचा पुढाकार होता. त्यांच्या मृतात्म्यास शांती लाभो,\" असं मोदी ट्विट करून म्हणाले. \n\nइंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसऱ्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रियंका गांधी यांच्या लखनौ रोड शोला खरंच 'एवढी' गर्दी जमली होती? - फॅक्ट चेक\\nसारांश: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांची बहीण आणि पक्षाच्या नवनियुक्त सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याबरोबर लखनौमध्ये सोमवारी एक भव्य रोड शो केला. या रॅलीसाठी जमलेल्या गर्दीचे अनेक फोटो सर्वत्र उपलब्ध होते, पण एका फोटोवरून सोशल मीडियावर बरीच राळ उडतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या फोटोमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसत आहे. या गर्दीतल्या काही लोकांनी काँग्रेस पक्षाचे झेंडे हातात घेतले आहेत. काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनीदेखील हा फोटो ट्वीट केला.\n\nपण काही वेळाने त्यांनी तो फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवरून काढून टाकला. का? कारण तो फोटो लखनोचा नव्हता तर एक जुना फोटो होता.\n\nप्रियंका चतुर्वेदी यांनी आपली चूक सुधारत काही वेळाने लखनौमधील रोड शोचे काही वेगळे फोटो ट्वीट केले. \n\nप्रियंका चतुर्वेदींपाठोपाठ काँग्रेसच्या अधिकाधिक सोशल मीडिया पेजेसवरून हा फोटो हटविण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेषित महंमद यांची निंदा केली म्हणून तिला मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली\\nसारांश: पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात सुधारणा होईल? कायद्याचा उपयोग व्यक्तिगत वादांचा निपटारा करण्यासाठीच जास्त झाला, असं टीकाकारांना वाटतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तानात ईश्वरनिंदेच्या कायद्यात बदलांची चर्चा थंडावली आहे.\n\nया वर्षाच्या सुरुवातीला विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या एका समुहाने खून केला. त्यानंतर पाकिस्तानातील दिवाणी प्रशासन या कायद्यात बदलासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करेल, अशी अपेक्षा होती.\n\nपण गेल्या सहा महिन्यात यात कसलीच प्रगती झालेली नाही. \n\nयानिमित्तानं 'बीबीसी'च्या शुमैला जाफरी यांनी पाकिस्तानातील ईश्वरनिंदेच्या संदर्भातील 2 हायप्रोफाईल प्रकरणांचा घेतलेला हा धक्कादायक आढावा. \n\nमशाल खान हत्या\n\nमी काही दिवसांपूर्वी इक्बाल खान यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू - उत्तर भारतीय मुंबईला महान बनवतात : मुख्यमंत्री फडणवीस\\nसारांश: वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केलं. यासारख्याच आजच्या माध्यमांमध्ये आलेल्या महत्त्वाच्या बातम्या आजच्या या प्रेस रिव्ह्यूमध्ये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एबीपी माझानं दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईतल्या घाटकोपरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, \"मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे.\"\n\n\"भाषा हे संपर्काचं साधन आहे. कारण भाषा माणसाला जोडते. त्यामुळं भाषा विवादाचं माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणं चुकीचं आहे. मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करू नये.\"\n\n\"मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू - भारतात राहणारे मुस्लीम हे हिंदूच : सरसंघचालक मोहन भागवत\\nसारांश: \"सर्व प्रकारच्या समुदायांना सामावून घेणं म्हणजेच हिंदुत्व असून भारतात राहणारे मुस्लीम देखील हिंदूच आहेत,\" असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी आगारतळा इथं केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्र टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, ते म्हणाले, \"भारत ही हिंदूंची भूमी आहे. जगभरातील विविध देशांत छळवादाचा सामना करावा लागलेले असंख्य हिंदू भारतात आले आणि येथे त्यांना आश्रय मिळाला. भारतातील मुस्लीम हे त्या अर्थाने हिंदूच आहेत. सत्य या मूल्यावर हिंदूंची श्रद्धा आहे. मात्र जगात मान आहे तो ताकदीला आणि ताकद ही संघटनेत असते.\"\n\nईशान्य भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी भागवत पाच दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर आले आहेत.\n\n2. कट्टरतावाद्यांच्या कुटुंब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : अण्णा हजारे म्हणतात 'पंतप्रधान झालो तर देश दारूमुक्त करेन'\\nसारांश: \"भारतीय संविधानानं किंवा इतर कोणत्या कायद्यानं दिल्लीला देशाची राजधानी म्हणून दर्जा दिला आहे का?\" असा प्रश्न अरविंद केजरीवाल सरकारने मंगळवारी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीचा लाल किल्ला\n\n'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारची बाजू ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, ए. के. सिक्री, ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड आणि अशोक भूतान, या पाच न्यायामूर्तींच्या बेंचसमोर मांडली.\n\n\"दिल्ली ही भारताची राजधानी असल्याचा कोणताही संदर्भ संविधानात किंवा इतर कायद्यात नाही. 'नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली अॅक्ट' अस्तित्वात आहे. पण त्यातही दिल्लीला राजधानीचा दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळं पुढे चालून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : उघड्यावर लघुशंकेला गेल्यामुळं जल संवर्धन मंत्री राम शिंदेंवर टीका\\nसारांश: महाराष्ट्राचे जल संवर्धन मंत्री राम शिंदे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. रस्त्याच्या कडेला लघुशंका करत असल्याचा त्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोलापूर-बार्शी या मार्गावरून गाडीने जात असताना ते लघुशंकेसाठी थांबले होते. आपली प्रकृती ठीक नसल्यामुळं लघुशंकेसाठी थांबावं लागलं असं त्यांनी पीटीआयला सांगितलं. \n\n\"जलयुक्त शिवाराच्या कामासाठी मी गेल्या महिन्याभरापासून राज्याच्या दौऱ्यावर आहे. त्यामुळे माझी प्रकृती ठीक नव्हती,\" असं ते वृत्तसंस्थेला म्हणाले. \n\n \"सततच्या प्रवासामुळं मला तापही आला होता. त्यामुळं मला नाइलाजानं रस्त्याच्या कडेला जावं लागलं,\" असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. \n\n'पद्मावती' दीपिकाचा शिरच्छेद करणाऱ्याला हा भाजप नेता देणार 10 क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : एकतर्फी प्रेमातून महिलेला जिवंत जाळले\\nसारांश: एकतर्फी प्रेमातून हैदराबादमध्ये महिलेला जिवंत जाळल्याचा प्रकार समोर आला आहे. पीडित महिला गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता काम आटोपून घरी परतत होती. त्यावेळी तिच्यावर हल्ला करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि एक पुरुष वाद घालताना निदर्शनास आले होते. त्यानंतर त्या पुरुषानं तिच्या अंगावर रॉकेल टाकून आग लावली.\n\nस्थानिक लोक पीडितेला उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जात असतानाच तिचा मृत्यू झाला.\n\n\"कार्तिक वंगा असं हल्लेखोराचं नाव आहे. मृत महिलेच्या पूर्वीच्या कंपनीत तो तिच्यासोबत काम करत होता. तसंच गेल्या दोन वर्षांपासून तो तिला लग्नासाठी आग्रह करत होता. पण, महिला त्याला सतत नकार देत होती. अशी माहिती पोलिसांनी बीबीसीला दिली आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : गुजरात निवडणुकांआधी टीव्ही मुलाखतींवरून राहुल गांधींविरुद्ध FIRचे आदेश\\nसारांश: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी एका गुजराती वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ही मुलाखत दुसऱ्या फेरीतील मतदानाच्या इतक्या जवळ का देण्यात आली, म्हणून भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर आयोगाने गांधींना स्पष्टीकरण मागत नोटीस बजावली आहे, असं वृत्त 'सकाळ'ने दिलं आहे.\n\nगांधींवर आचारसंहिताभंगाचा ठपका ठेवत आयोगाने त्यांच्याविरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. \n\nतसंच राहुल यांच्या मुलाखतीचे प्रसारण करणाऱ्या अन्य वाहिन्यांवरही कारवाई केली जावी, असं आयोगानं म्हटल्याचा बातमीत उल्लेख करण्यात आला आहे.\n\nयावर पलटवार करत काँग्रेसने निवडणूक आयोगावर पक्षपाताचा आर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू : भारत आणि इस्राईलमध्ये 9 महत्त्वाचे व्यापारी करार\\nसारांश: इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या भारत भेटीत दोन्ही देशांतील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बिझनेस स्टँडर्डने दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही देशांत 9 व्यापारी करार झाले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या करारांमध्ये तेल, नैसर्गिक वायू आणि इतर सह-उत्पादनांशी निगडित महत्त्वाच्या करारांचा समावेश आहे. \n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईच्या कंपन्यांना भारताच्या संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचे आवाहन केलं आहे. \n\nभारतीय लष्कराच्या कारवाईत 7 पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू\n\nइंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, पाकिस्तानी सैनिकांना प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराच्या कारवाईत सात पाकिस्तानी सैनिकांचा सोमवारी मृत्यू झाला. \n\nएलओसीवरील जंगलोट भागात आणि मेंढर सेक्टर नजीक ही कारवाई करण्यात आली. प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू: 'मला माझं स्वातंत्र्य हवं आहे', हादियाची न्यायालयाला विनंती\\nसारांश: लग्न करण्यासाठी धर्मांतर करून मुस्लीम होण्याच्या मुलीच्या निर्णयाला तिच्या पालकांनीच न्यायालयात आव्हान दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या हादिया प्रकरणासंदर्भात इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या बातमीनुसार, \"मला माझं स्वातंत्र्य हवं आहे. मला माझ्या पतीबरोबर राहण्याची इच्छा आहे आणि मला माझं शिक्षणही पूर्ण करू द्यावं,\" अशी विनंती हादियाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे.\n\nत्यांची विनंती मान्य करत हादियानं आपलं शिक्षण पूर्ण करावं, असं न्यायालयानं म्हटलं आहे. \n\nया प्रकरणाची सुनावणी इन कॅमेरा व्हावी अशी विनंती हादियाच्या वडिलांनी केली होती. ती न्यायालयाने अमान्य केली आहे. हादिया उर्फ अखिलाने मुस्लीम व्यक्तीशी लग्न केल्यानंतर इस्लाम धर्माचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यू: 'राईट बंधूंनी नाही भारतीयाने लावला विमानाचा शोध'\\nसारांश: राईट बंधुंच्याही आधी एका भारतीयाने विमानाचा शोध लावला होता हे सांगण्याची आज गरज आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी एका कार्यक्रमात म्हटलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह\n\nहिंदुस्तान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सत्यपाल सिंह म्हणाले की राईट बंधुंनी विमानाचा शोध लावण्याच्याही आधीच भारतात शिवकर बापूजी तळपदे यांनी विमानाचा शोध लावला होता. \n\nरामायणामध्ये उल्लेखित पुष्पक विमानाबद्दल आयआयटीतील विद्यार्थ्यांना शिकवायला हवं, असंही ते म्हणाले. \n\nत्रिपुरामध्ये पत्रकाराची हत्या \n\nइंडिजिनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (आयपीएफटी) या संघटनेनं सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकाराची त्रिपुरामध्ये हत्या करण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यूः कोरेगांव भीमामध्ये दगडफेक, जाळपोळ; एकाचा मृत्यू\\nसारांश: पुणे- नगर महामार्गावरील कोरेगाव भीमामध्ये सोमवारी किरकोळ वादातून दोन गट भिडले. दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे, असं वृत्तपत्रांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दगडफेकीनंतरची दृष्य\n\nलोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, कोरेगाव भीमामध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडले. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह काही जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे.\n\nभीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो जण जमले होते. त्यामुळे नगर रस्त्यावर गर्दी होती. त्याच वेळी झालेल्या किरकोळ भांडणातून दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली, असं लोकसत्तानं म्हटलं आहे.\n\nघटनेचे पडसाद मराठवाड्यातही उमटले. औरंगाबाद आणि नांदेड इथं किरकोळ दगडफेकीच्या घटना घडल्या. नगर-पुणे रस्त्यावर राज्य राखी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्रेस रिव्ह्यूः पद्मावती नव्हे पद्मावत?\\nसारांश: पद्मावती चित्रपटाचं नाव पद्मावत करावं, घुमर नृत्यात थोडा बदल करावा यासह सेन्सॉर बोर्डानं पाच दुरूस्त्या सुचवल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"द हिंदूच्या वृत्तानुसार, सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या दुरूस्त्या या चित्रपटातल्या सुरुवातीच्या निवेदनापुरत्या मर्यादीत आहेत. \n\nयाव्यतिरिक्त चित्रपटातील कोणत्याही दृश्याला बोर्डानं कात्री लावलेली नाही. बोर्डाच्या सर्व सूचना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी स्विकारल्या आहे. चित्रपटाला 'U-A' प्रमाणपत्र दिलं जाणार आहे.\n\nसेन्सॉर बोर्डानं चित्रपटात 26 कट सुचवल्याच्या वावड्या उठल्या होत्या. पण बोर्डानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या वावड्या फेटाळल्या आहेत.\n\nचित्रपटाच्या नावात बदल करण्यासंदर्भात बोलताना ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्लाझ्मा थेरपी: कोरोना व्हायरसवर हा उपचार घातक ठरू शकतो का?\\nसारांश: कुठलीही लस किंवा औषध नसल्याने प्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 आजारावर उपचाराच्या दिशेने एक आशेचा किरण मानली गेली. मात्र, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या उपचाराबाबतही सावधगिरीचा इशारा दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nप्लाझ्मा थेरपी कोव्हिड-19 च्या उपचारात यशस्वी ठरल्याचे पुरावे नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटलं होतं. ही उपचार पद्धती अप्रव्ह्ड म्हणजेच स्वीकृत नाही आणि त्या सर्व उपचारांमधली एक आहे ज्याच्या परिणामांवर सध्या संशोधन सुरू आहे. \n\nप्लाझ्मा थेरपी योग्य पद्धतीने आणि मार्गदर्शक तत्त्वांचं पालन करून करण्यात आली नाही तर रुग्णाचे प्राणही जाऊ शकतात, असा इशाराही अग्रवाल यांनी दिला होता. \n\nभारतात दिल्लीत एका 49 वर्षांच्या कोरोनाग्रस्त रुग्णावर प्लाझ्म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बंद असलेल्या या पोपटांचं रहस्य काय आहे?\\nसारांश: इंडोनेशियाच्या पूर्वेकडील पापुआ बंदरावरील एका जहाजावर प्लास्टिकच्या बंद बाटल्यांमध्ये पोपट सापडले. या पोपटांची तस्करी केली जात होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पोलिसांनी या जहाजातून 64 जिवंत आणि 10 मेलेल्या पोपटांना जप्त केलं.\n\nइंडोनेशियामध्ये आशियातील इतर देशांच्या तुलनेत अनेक पक्षांच्या प्रजातींची संख्या धोक्याच्या स्थितीत आहेत. म्हणजे अगदी लुप्त होण्याच्या मार्गावरच आहेत. या देशात वन्यजीवांची अवैध शिकार मोठ्या प्रमाणात होते.\n\nइंडोनेशियात पक्ष्यांची बाजारात विक्री होते किंवा इतर देशात तस्करी केली जाते.\n\nबंदरात उभ्या असलेल्या जहाजात सापडलेले हे पोपट नेमके कुठल्या देशात पाठवले जात होते, याची अद्याप माहिती मिळाली नाहीय.\n\nजहाजावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फक्त स्मरणशक्तीच नाही, अक्रोड-बदाम खाल्ल्याने तुमच्या वीर्याची शक्तीही वाढेल\\nसारांश: शाळेत विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आठवत नसलं की मॅडमचं एक वाक्य ठरलेलं असायचं - \"बदाम खात जा रं बाबा, स्मरणशक्ती वाढेल, लक्षात राहील!\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण तुम्ही अक्रोड बदाम खाण्याचे फायदे तुमच्या पुढच्या पीढीला होतात, हे तुम्हाला कदाचित माहिती नसावं.\n\nअक्रोड-बदाम खाण्यामुळे स्पर्म म्हणजेच शुक्राणूंची गुणवत्ता वाढते, असं नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासात स्पष्ट झालं आहे.\n\nदोन्ही हातांच्या मुठीभरून बदाम, अक्रोड दररोज सलग 14 आठवडे खाणाऱ्या व्यक्तीच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढल्याचं वैज्ञानिकांना आढळून आलं आहे. \n\nखाण्याच्या सवयी, धूम्रपान आणि प्रदूषण यामुळे पाश्चिमात्य जगातील लोकांमधील स्पर्मची संख्या कमी होत असल्याचं या अभ्यासात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फटाक्यांमुळे कोरोनाचा प्रसार कसा वाढू शकतो?\\nसारांश: दिवाळीचा सण काही दिवसांवर आला आहे. पण यंदाची दिवाळी नेहमीसारखी असणार नाही. यावर्षीच्या दिवाळीवर कोरोना व्हायरसचं सावट आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे यंदाच्या वर्षी दिवाळी साजरी करण्यावर अनेक मर्यादा असतील. या दिवाळीमध्ये फटाके उडवण्याच्या इच्छेला यंदाच्या वर्षी मुरड घालावी लागेल असं दिसत आहे.\n\nदेशात अनेक राज्यांमध्ये फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनेही फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन राज्यातील नागरिकांना केलं आहे. \n\nदरवर्षी, दिवाळीपूर्वी फटाके आणि त्यांच्यामुळे होणारं प्रदूषण या मुद्द्यावर चर्चा होत असते. यंदा या चर्चेला कोरोनाची जोड मिळाली. सोशल मीडियावर या संपूर्ण प्रकरणावरून वादविवादही होताना दिसत आहेत."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फराळ निघालाय लंडनला!\\nसारांश: आईच्या हातचा फराळ ही जगात भारी गोष्ट असते. नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करून नवीन कपडे घालून आईच्या हातच्या कुरकुरीत चकल्या खाणं यासारखं स्वर्गसुख नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"परदेशातील नातेवाईकांना पाठविला जातो दिवाळीचा फराळ\n\nपण शिक्षण, व्यवसायानिमित्त हल्ली अनेक मुलं मुली परदेशात असतात. प्रत्येकाला घरची दिवाळी नशिबी असतेच असं नाही. त्यामुळे घरच्या फराळाची आठवण काढून उसासे टाकण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसतो.\n\nपण, या समस्येवर आता उत्तर मिळालं आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी घरचा फराळ विविध देशांत पाठवण्याची सोय करून दिली आहे. \n\nया केंद्रानी विविध कंपन्यांशी टाय-अप करून परदेशात राहणाऱ्या सदस्यांना दिवाळीच्या दिवसात फऱाळ मिळेल अशी सोय करून दिली आहे.\n\nउदंड प्रतिसाद \n\nया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फादर्स डे स्पेशल : फुटबॉलमधले बापसे सवाई बेटे\\nसारांश: जून महिन्यातला तिसरा रविवार हा जगभरात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आणि सध्या क्रीडा जगतात फुटबॉल वर्ल्ड कपची धूम सुरू आहे. त्या निमित्ताने बघूया फुटबॉलचं मैदान गाजवलेल्या बाप-मुलांच्या जोड्या. यातले रिवाल्डो आणि रिवाल्डिनिओ तर एका मॅचमध्ये एकत्र खेळले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"झिनेदिन झिदान आणि एन्झो झिदान\n\n1. झिनेदिन झिदान - एन्झो झिदान (फ्रान्स)\n\nअगदी अलीकडचे हे उदाहरण. त्याच्या काळातला सगळ्यात आक्रमक मिडफिल्डर ही झिनेदिन झिदानची ओळख. १९९८मध्ये फ्रान्सला वर्ल्ड कप जिंकून दिल्यावर तो देशात सुपरस्टार पदावर पोहोचला.\n\nत्यानंतर रियाल माद्रिदबरोबर ७ कोटी ७० लाख पाऊंडचा केलेला करार हा नंतरची आठ वर्षं सर्वाधिक रकमेचा करार होता. वर्ल्ड कप, युएफा कप आणि वर्षातील सर्वोत्तम फुटबॉलपटू असे तीन मानाचे पुरस्कार पटकावणाऱ्या मोजक्या फुटबॉलपटूंपैकी एक झिदान आहे.\n\nत्याचा मोठा मुलगा एन्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फायटर विमान तयार करुनही कॅनडानं ते वापरलं का नाही?\\nसारांश: कॅनडाने एकेकाळी विमान निर्मिती क्षेत्रात सुपरपॉवर होण्याचं स्वप्न बघितलं होतं. पण पुढे नेमकं काय झालं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एवरो कॅनडा\n\nआज भारतासह जगातले बहुतांश देश आधुनिक लढाऊ विमानं तयार करतात. मात्र दुसऱ्या महायुद्धापर्यंत अशी परिस्थिती नव्हती. अगदीच मोजक्या देशांकडे विमानं बनवण्याचं तंत्रज्ञान आणि संसाधनं होती. विमानांची निर्मिती करणारा देश विश्वासार्ह वाटणाऱ्या देशांकडेच विमानं सुपुर्द करत असत.\n\nदुसऱ्या महायुद्धापूर्वी तत्कालीन सुपरपॉवर असणाऱ्या ब्रिटनने लढाऊ विमानं बनवण्याचं काम कॅनडाला दिलं होतं. कॅनडा ब्रिटनसाठी हॉकर हरिकेन फायटर आणि एवरो लँकेस्टर बॉम्बर विमानं तयार करत असे. शीतयुद्ध सुरू झालं तसं जगात असुरक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फारुकाबादमध्ये 23 मुलींना ओलीस ठेवणाऱ्या आरोपीच्या पत्नीला गावकऱ्यांनी ठेचून मारलं\\nसारांश: मुलीच्या वाढदिवसाला शेजारच्या मुलींनी घरात बोलवून त्यांना तब्बल 9 तासांसाठी ओलीस ठेवणाऱ्या सुभाष बाथमचा पोलिसांच्या चकमकीत मृत्यू झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या घटनेनंतर सुभाष बाथम यांच्या पत्नीचा गावकऱ्यांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला आहे.\n\nआरोपीच्या पत्नीचं नाव कळू शकलेलं नाही. पण पोलिसांनी आरोपीला ठार केल्यानंतर ती घटनास्थळाहून पळ काढत असताना लोकांनी तिच्यावर दगडफेक केली, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे. \n\nरक्तबंबाळ अवस्थेत तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, तिचा मृत्यू झाला. अपहरणनाट्यात तिचा सहभाग होता की नाही हे मात्र अजून स्पष्ट झालेलं नाही. \n\nसुभाष बाथिम हा चार्जशीटेड गुन्हेगार होता. त्याच्या नावावर अनेक गुन्हे होते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फिरोजशहा कोटला: पाकिस्तानसोबतचा सामना रोखण्यासाठी शिवसैनिकांनी जेव्हा पिच खोदलं होतं...\\nसारांश: दिल्लीतल्या फिरोजशाह कोटला स्टेडियमला आता अरुण जेटली यांचं नाव दिलं जाणार आहे. अनेक आंतरराष्ट्रीय वनडे आणि टेस्ट सामने पाहिलेलं हे स्टेडिअम ज्या मैदानावर आहे, त्याचं नाव मात्र फिरोजशाह कोटला मैदानच राहील, असं दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट मंडळ (DDCA)ने स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे तेच स्टेडिअम होय ज्याचे पिच 1999मध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आदेशावरून खोदण्यात आले होते.\n\n\"बाळासाहेब ठाकरेंचं म्हणणं होतं की जो पाकिस्तान काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवतोय, भारतातल्या निष्पाप लोकांचा बळी घेतोय, त्या पाकिस्तानशी कसलाही संबंध असता कामा नये. त्यामुळे पाकिस्तानबरोबर क्रिकेट मॅचही व्हायला नको. पण त्यावेळच्या सरकारनं ठरवलं की क्रिकेट मॅच होईल. पण आम्ही ठरवलं होतं की क्रिकेट मॅच होऊ द्यायची नाही, काहीही झालं तरी,\" दिल्लीत शिवसेनेचा आक्रमक चेहरा राहिलेले आणि सध्या भाजपवासी झालेले जय भगवान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फॅक्ट चेक: बॅलेट बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून केली बीअरची मागणी?\\nसारांश: दक्षिण भारतात सोशल मीडियावर एक चिठ्ठी सध्या व्हायरल होतेय. तेलंगणातल्या मंडळ निवडणुकीदरम्यान एका मतदाराने बॅलेट बॉक्समध्ये चिठ्ठी टाकून त्याच्या भागात बीअर उपलब्ध करून देण्याची मागणी केल्याचं म्हटलं जातंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्हायरल चिठ्ठीनुसार हे प्रकरण तेलंगणा राज्यातल्या जगित्याल जिल्ह्यातलं आहे. मात्र, सोशल मीडियावर काही ठिकाणी ही चिठ्ठी करीमनगर जिल्ह्यातली असल्याचं सांगूनही शेअर होतेय. \n\nसाध्या वहीच्या पानावर ही चिठ्ठी लिहिली आहे. यावर 6 मे 2019 तारीख टाकली आहे. ही चिठ्ठी लिहिणाऱ्याने 'जगित्याल जिल्ह्यातल्या जनते'च्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासाठी, असं लिहिलंय. \n\nचिठ्ठीतला मजकूर आहे, \"आमच्या जिल्ह्यातला किंगफिशर बीअरचा स्टॉक संपलाय. त्यामुळे आमच्या जिल्ह्यातले लोक बीअर घेण्यासाठी दु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फेअर अॅंड लव्हली: फेअरनेस क्रीमवर अभिनेत्री उषा जाधव म्हणते, मनाचं सौंदर्य, हेच खरं सौंदर्य\\nसारांश: भारतात फेअरनेस क्रीमची बाजारपेठ ज्यांनी तयार केली त्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने गुरुवारी एक मोठा निर्णय जाहीर केला. कंपनीचा सर्वांत मोठा ब्रँड असणाऱ्या 'फेअर अँड लव्हली' या क्रीमच्या नावातून 'फेअर' हा शब्द आता काढण्यात येणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1975 साली फेअर अँड लव्हली भारतीय बाजारात आली आणि उदारीकरणानंतर फेअरनेस क्रीम बनवणाऱ्या अनेक कंपन्यांनीही शिरकाव केला. इथे त्यांना मोठं मार्केट मिळालं.\n\nपण गेल्या काही वर्षात गोरेपणा म्हणजेच सौंदर्य असं म्हणणं हा रंगभेद आहे, असा आवाज दृढ होऊ लागला. सौंदर्याचा गोरेपणाशी संबंध नाही आणि ते प्रत्येकाने जाणलं पाहिजे, यासाठीचे प्रयत्न सुरू झाले. त्यातच हा महत्त्वाचा निर्णय आला आहे. \n\nयाच विषयावर, अनेक उत्तम चित्रपटात सुरेख भूमिका बजावणारी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेली अभिनेत्री उषा जाधव हिच्याश"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फ्रान्समध्ये चाकूहल्ल्यात महिलेसह तीन जणांचा मृत्यू\\nसारांश: फ्रान्समधील नीस शहरात चाकूहल्ल्याची घटना घडली आहे. यामध्ये तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यात एका महिलेचा समावेश आहे. काही लोक जखमी झाल्याचे वृत्त फ्रेंच माध्यमांनी दिले आहे. यात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं डोकं कापण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नीस शहराचे महापौर ख्रिश्चियन एस्ट्रोसी यांनी एका व्यक्तीला अटक केल्याचं सांगितलं आहे. \n\nही घटना दहशतवादी घटना असल्याची चिन्हं आहेत असं ते म्हणाले. \n\nघटना घडल्याच्या प्रदेशातून जाणं लोकांनी टाळावं असे फ्रान्सच्या गृहमंत्र्यांनी लोकांना सांगितले आहे.\n\nफ्रान्समधील नीस शहराचे ठिकाण\n\nपैगंबर मोहम्मद यांचं कार्टून दाखवणाऱ्या फ्रान्सच्या एका शिक्षकाच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या वक्तव्यांनी अनेक मुस्लीम देशांची नाराजी ओढवली आहे.\n\nमॅक्रॉन यांनी आपल्या वक्तव्यात 'कट्टरवादी इस्लाम'"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: फ्लोरिडा : 17 जणांचा बळी घेणाऱ्या निकोलस क्रूझची पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली\\nसारांश: अमेरिकेतल्या फ्लोरिडामध्ये एका शाळेत केलेल्या अंदाधुंद गोळीबार करून 17 जणांचा बळी घेणारा निकोलस क्रूझ या अल्पवयीन आरोपीने कोर्टासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Florida shooting suspect appears in court\n\n19 वर्षीय निकोलस क्रूझ फ्लोरिडाच्या पार्कलँड परिसरातल्या याच शाळेचा माजी विद्यार्थी असून, त्याला शाळेतून काढण्यात आलं होतं.\n\nगुरुवारी त्याने शाळेच्या कॅम्पसमध्ये प्रवेश करताच गोळीबारास सुरुवात केली आणि त्याचं पिस्तूल काढून घेईपर्यंत त्यानं गोळीबार सुरूच ठेवला होता, असं कोर्टात दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nशुक्रवारी त्याला कोर्टात हजर करण्यात आलं आणि 17 जणांच्या पूर्वनियोजित हत्येचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला. क्रूझबद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बंगाल, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा: लोकसभा निकालांत प्रादेशिक पक्षांचे गड शाबूत\\nसारांश: लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वाधीक जागा जिंकून भाजपने पुन्हा सत्ता मिळवली आहे. मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील. परंतु काही राज्यांमध्ये जनादेशाची लाट प्रादेशिक पक्षांच्या बाजूने दिसून आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रेड्डी, ममता, पटनायक, स्टालिन\n\nतामिळनाडूमध्ये द्रमुक, ओडिशामध्ये बिजू जनता दल आणि आंध्रप्रदेशात YSR काँग्रेस अशा प्रादेशिक पक्षांनी निकालात वेगळेपण दाखवून दिलं. काही निकाल धक्कादायकही होते.\n\n1. आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू पराभूत\n\nबुधवारी लोकसभा निवडणुकांबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभेचे निकालही जाहीर झाले.\n\nआंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पार्टीचा अत्यंत दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री YSR रेड्डी यांचा मुलगा जगनमोहन रेड्डी यांच्या YSR काँग्रेसचा एकतर्फी विजय झाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बंदुकीचा धाक दाखवून 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, पाच जणांना अटक #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. बंदुकीचा धाक दाखवून मुलीवर सामूहिक बलात्कार, पाचजणांना अटक\n\nझारखंडच्या जमशेदपूरमध्ये बंदुकीचा धाक दाखवून एका 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी (10 ऑक्टोबर) दिली. \n\nमंगळवारी पीडिता तिच्या प्रियकरासोबत बागबेडा परिसरात गेली होती. त्यावेळी आरोपींनी त्यांना पकडलं आणि बंदुकीचा धाक दाखवून कालियाडीह गौशाला परिसरात घेऊन गेले. \n\nतिथं त्यांनी मुलीच्या प्रियकराला बांधून ठेवलं आणि त्याच्यासमोरच मुलीवर बलात्कार केला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बकरीला वाचवण्यासाठी वाघाला भिडली आणि सेल्फीही घेतली\\nसारांश: वाघाशी दोन हात केल्यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या आणि रक्तानं माखलेल्या मुलीनं घरात आल्यावर काय केलं असेल? आपला मोबाईल काढला आणि नंतर आपल्या जखमी आईसोबत सेल्फी घेतल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वाघाच्या हल्ल्यानंतर रुपालीनं घेतलेली सेल्फी\n\nकारण की वाघ अजूनही बाहेर होता. सुरक्षेची गॅरंटी नव्हती म्हणून तिनं त्यावेळेसची परिस्थिती टिपण्यासाठी स्वतःसह आईला कॅमेऱ्यात सुरक्षित कैद करणं पसंत केलं.\n\n21 वर्षांची कॉमर्स पदवीधर रुपाली मेश्राम ही एक सडपातळ प्रकृतीची सर्वसामान्य ग्रामीण मुलगी आहे.\n\nसामान्य कुटुंबातल्या या मुलीच्या डोक्यावर, हातापायावर आणि कमरेवर जखमांच्या खुणा आहेत. डोकं आणि कमरेवरची जखम खोल असल्यानं टाके सुद्धा पडलेत.\n\nनागपूरच्या सरकारी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या परिसरात तिनं आप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बक्सर हत्याकांड : बलात्कारानंतर गवत जाळण्याचा देखावा करुन मुलीला जाळलं? : ग्राऊंड रिपोर्ट\\nसारांश: हैदराबादमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करून तिला जाळून टाकल्याची घटना ताजी असतानाच बिहारमधल्या बक्सर जिल्ह्यात एका महिलेवर बलात्कार करुन तिला जाळल्याची बातमी समोर आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या महिलेची हत्या गोळी झाडून करण्यात आली होती. \n\nबक्सर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 डिसेंबरला रात्री 19 ते 23 या वयाच्या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह इटाढी पोलीस स्टेशनच्या अधिकारक्षेत्रात येणाऱ्या कुकुढा गावात मिळाला होता. \n\nमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांमध्ये असा दावा केला जातोय की या तरुणीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. \n\nया महिलेचा मृतदेह बऱ्यापैकी जळाला होता. दोन्ही पायांमध्ये असणारे मोजे आणि सँडल फक्त शिल्लक राहिले होते. मृतदेहाची ओळख पटू शकली नाही. \n\nबुधवारी सकाळी आम्ही जेव्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बच्चू कडू: 5 दिवस काम करणाऱ्यांना 7 दिवसांचा पगार का द्यायचा?\\nसारांश: केंद्राप्रमाणेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठीही पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून करण्यात येत होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे सरकारनं या मागणीला मंजुरी दिली आहे. बुधवारी (12 फेब्रुवारी) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मात्र त्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. पाच दिवस काम करणाऱ्यांना सात दिवसांचा पगार का द्यायचा? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.\n\nया निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासूनच होणार आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सह्याद्री अतिथीगृहावर शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बजेट 2021 : हमीभाव म्हणजे काय? तो कसा ठरवला जातो?\\nसारांश: केंद्र सरकार शेतमालाची हमीभावानं खरेदी करत आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प मांडताना म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण, याच हमीभावाच्या मुद्द्यावर दिल्लीच्या सीमांवर शेतकरी गेल्या 2 महिन्यांपासून आंदोलन करत आहेत.\n\nसरकारनं हमीभावाचा कायदा करावा, अशी त्यांची मागणी आहे.\n\nपण, हमीभाव हा काय प्रकार आहे आणि तो कसा ठरवतात? त्याचा शेतकऱ्याला खरंच फायदा होतो का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायचा आपण आता प्रयत्न करणार आहोत.\n\nहमीभाव म्हणजे काय? \n\nMPS म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत असं म्हणतात आणि बोली भाषेत हमीभाव असं म्हणतात. \n\nसोप्या भाषेत सांगायचं तर हमीभाव ही एक प्रणाली आहे, ज्या माध्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बबिता फोगाट: भारतीय कुस्तीपटूवरून ट्विटरवर का पडलेत दोन गट?\\nसारांश: कुस्तीपटू आणि भाजप नेता बबिता फोगाटने आपण तबलीगी जमातविषयी केलेलं वादग्रस्त ट्वीट योग्य असल्याचं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मूळ हरियाणाच्या 30 वर्षांच्या या मल्ल बबिताने म्हटलंय, \"मी माझ्या ट्वीटवर ठाम आहे. मी काहीही चुकीचं लिहिलेलं नाही.\"\n\nजमात विषयीचं ट्वीट केल्यानंतर आपल्याला सतत धमक्या येत असल्याचा बबिताने शुक्रवारीही एक व्हिडिओ ट्वीट करत दावा केलाय. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nसुमारे सव्वा मिनिटाच्या या व्हिडिओत बबिताने म्हटलंय, \"गेल्या काही दिवसांत मी काही ट्वीट्स केली होती. त्यानंतर मला लोकांकडून सोशल मीडियावर शिवीगाळ होतेय आणि धमक्या देण्यात येतायत. त्या लोकांना मला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे कान उघडून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बर्फात अडकलेला कुत्रा समजून त्याला वाचवलं, पण तो लांडगा निघाला\\nसारांश: एका गोठत चाललेल्या नदीत त्यांना एक प्राणी अडकल्याचं दिसला. त्यांना वाटलं तो कुत्रा आहे म्हणून ते इतक्या थंडीत गाडीबाहेर पडला आणि अत्यंत श्रमानं त्या कुत्र्याला वाचवलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इस्टोनियातला हाच तो लांडगा, ज्यावर कुत्रा समजून उपचारही करण्यात आले.\n\nपण त्या भल्या लोकांना कुठे ठाऊक होतं की जो प्राणी ते आपल्या गाडीतून घेऊन जात आहेत, तो कुत्रा नाही तर लांडगा आहे!\n\nइस्टोनियामधील पार्नू नदीवर सिंदी धरणासाठी काम करणाऱ्या कामगारांना या घटनेला सामोरं जावं लागलं.\n\nगोठवणाऱ्या थंडीत त्यांनी नदीतून वाट काढत त्या प्राण्याजवळ जाऊन त्याला बर्फातून बाहेर काढलं आणि वैद्यकीय उपचारांसाठी घेऊन गेले. आणि तिथे त्यांना कळलं की आपण पकडलेला प्राणी कुत्रा नसून लांडगा आहे.\n\nयावेळी त्या लांडग्याचा र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बलात्कारानंतर सावरणाऱ्या सेक्स वर्कर्सच्या मुलींची कहाणी\\nसारांश: संध्या मुंबईतल्या सांताक्रूझजवळच्या रेडलाईट वस्तीत लहानाची मोठी झाली. तिची आई सेक्स वर्कर आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईतल्या सेक्स वर्कर महिलांच्या मुलींची यशोगाथा\n\nआईसोबत राहत असल्याने आर्थिक सुरक्षा होती. पण अवतीभवतीचं वातावरण अजिबात सुरक्षित नव्हतं. 10 वर्षांची असतानाच पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार झाला आणि त्यानंतरही अनेकदा तिने त्या यातना भोगल्या.\n\nपण मी तिला इंग्लंडमध्ये भेटले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर सकारात्मकता होती. ज्या ठिकाणी तिच्यावर वारंवार बलात्कार झाला, त्या ठिकाणाविषयी ती आजही चांगलंच बोलली. \n\n\"तिथं लहानाचं मोठं होण्याचा अनुभव मस्त होता. तिथल्या सगळ्या बायका आमच्यासाठी आमच्या आयाच होत्या. बाहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बसप-सपाची उत्तर प्रदेशात युती : लोकसभा निवडणुकीचं बिगुल\\nसारांश: देशाच्या राजकारणात अत्यंत प्रभावी राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष (सपा) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) प्रत्येकी 38 जागांवर निवडणूक लढवणार आहेत. उत्तर प्रदेशातील 80 लोकसभा मतदार संघातील 76 जागा ही युती लढवणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेठी आणि रायबरेली या जागा काँग्रेससाठी सोडण्यात आल्या आहेत तर दोन जागा अन्य मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. \n\nसमाजवादी पक्षाचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा, माजी मुख्यमंत्री मायावती यांनी शनिवारी लखनौच्या ताज हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेऊन दोन्ही पक्षात होणाऱ्या युतीची औपचारिक घोषणा केली. \n\nयुती दीर्घकाळ टिकेल- मायावती\n\nमायावती या वेळी म्हणाल्या, \"मी हे सांगू इच्छिते की स्वातंत्र्यानंतर काँग्रेसची केंद्रात आणि राज्यात सत्ता होती. त्या काळात देशातील वंचि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बहारीनमध्ये गणेशमूर्ती तोडल्याने प्रशासनाची कडक कारवाई\\nसारांश: बहारीनची राजधानी मनामाजवळील जुफैरमध्ये गणेशमूर्ती तोडल्याप्रकरणावरून सध्या गोंधळ सुरू आहे. मात्र, मूर्ती तोडणाऱ्या महिलेला मनामामधील पोलिसांनी तातडीनं अटक करून, कायदेशीर कारवाई केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फाईल फोटो\n\nजुफैरमध्ये दुकानात शिरून एका महिलेनं गणेशमूर्ती तोडल्याचं व्हीडिओत दिसत आहे. बहारीन मुस्लिमांचा देश असल्याचंही ही महिला म्हणतेय. \n\nव्हीडिओ हाती आल्यानंतर मनामाच्या पोलिसांनी तातडीनं पावलं उचलत कायदेशीर कारवाई सुरू केली.\n\nफाईल फोटो\n\nबहारीनमधील पोलिसांनी ट्वीटद्वारे दिलेल्या माहितीनुसार, 54 वर्षीय महिलेविरोधात कारवाई केली असून, प्रकरण न्यायालयाकडे सोपवलं आहे.\n\nबहारीनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. तसंच, राजघराण्याचे सल्लागार खालिद बिन अहमद अल खलिफा यांनी ट्वीट करून"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बांगलादेशचं विमान साडेपाच वर्षांपासून रायपूर विमानतळावर का उभं आहे?\\nसारांश: एखादी कार घराबाहेर साडेपाच वर्ष उभी असेल, एकदाही दुरुस्ती-देखभाल झाली नसेल तर ती कार चालवता येईल का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अशा कारचं तुम्ही काय कराल?\n\nकदाचित तुम्ही ती विकण्याचा विचार कराल किंवा दुरुस्त कराल. \n\nपण, कारच्या जागी विमान असेल तर? आणि ते ही भारताचं नाही तर दुसऱ्याच देशाचं विमान भारतातल्या एखाद्या एअरपोर्टवर उभं असेल तर?\n\nविमान पार्किंगचं भाडं\n\nबांगलादेशच्या युनायटेड एअरवेज कंपनीचं एक प्रवासी विमान गेल्या साडेपाच वर्षांपासून भारतातल्या रायपूर विमानतळावर उभं आहे. \n\nया विमानाची विचारपूस करणारं कुणी नाही. इतकंच कशाला पार्किंगचं दीड कोटी रुपयांचं भाडंही थकलं आहे. \n\nविमान कंपनीने रायपूरच्या स्वामी व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाप रे! आता ही रोबोही म्हणते 'मला आई व्हायचंय!'\\nसारांश: प्रत्येक मुलगी अशीच सुंदर स्वप्न पाहत मोठी होते. पण ही स्वप्न जर एखादी रोबो पाहात असेल तर? आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. सोफिया ही जिवंत मुलगी किंवा महिला नसून एक मानव निर्मित यंत्रमानव आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्याच महिन्यात सौदी अरेबियानं सोफियाला नागरिकत्त्व देऊ केलं होतं. यंत्रमानवाला नागरिकत्त्व देणारा सौदी अरेबिया हा पहिलाच देश असल्यानं याची खूपच चर्चा झाली होती. \n\nपण, आता ही सोफिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण एका मुलाखतीत 'मला आई व्हायचंय', अशी इच्छा तिनं व्यक्त केली आहे. \n\nमानवसदृश रोबो बनवण्यासाठी प्रख्यात असलेल्या हाँगकाँगच्या हॅन्सन रोबोटिक्स नावाच्या कंपनीनं सोफिया रोबोची निर्मिती केली आहे. सोफियाला तिच्या मुलीला स्वत:चं नावं द्यायचं आहे. \n\nसोफियाचा मेंदू आधीपासूनचं प्रोग्राम्ड नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बापलेकीचा ‘हा’ व्हीडिओ ठरतोय कौतुकाचा विषय - पाहा व्हीडिओ\\nसारांश: कोल्हापूरच्या उखळू गावाचे नागेश पाटील यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यात त्यांनी लेक निहारिकाच्या पावलांचे ठसे उमटवून गाडीचं स्वागत केलं होतं. \n\n\"मी आयुष्यात जे काही मोठं काम करेन, त्याची सुरुवात माझ्या मुलीच्या स्पर्शानं व्हावी, अशी माझी पहिल्यापासून इच्छा होती. मी जेव्हा गाडी घेतली, तेव्हा तिची पूजा मुलीच्या पावलांनी केली,\" असं करण्यामागचं कारण ते सांगतात. \n\n\"मुलगी लक्ष्मी असते, सगळ्यांनीच तिचा आदर करावा,\" असं ते पुढे सांगतात.\n\nकॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्या या व्हीडिओची दखल घेत शुभेच्छा दिल्या. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाबरी मशीद खटला: लालकृष्ण अडवाणींसह सर्व आरोपींनी हजर राहावे; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश\\nसारांश: बाबरी मशीद खटल्याच्या सुनावणीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आज 30 सप्टेंबरला लखनौच्या विशेष न्यायालयात बाबरी प्रकरणाचा निकाल दिला जाणार आहे. \n\n28 वर्ष चाललेल्या या खटल्याने देशाच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. \n\nस्पेशल सीबीआय न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव या खटल्याचा निकाल जाहीर करतील. याप्रकरणातली सर्व आरोपींना अंतिम सुनावणीच्या वेळी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. \n\nदोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर 1 सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. \n\nबाबरी मशीद\n\nकेंद्रीय अन्वेषण विभागाने या खटल्यात 351 साक्षीद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बाबरी मशीदः भारतातील मुस्लिमांना आता सर्वाधिक अपमानित वाटतंय\\nसारांश: जवळपास तीन दशकं, 850 साक्षीदार, 7 हजारांहून अधिक कागदपत्रं आणि व्हीडिओ टेप्स...इतका सगळा दस्तावेज असतानाही अयोध्येतील मशिदीवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाला कुणीही दोषी आढळलेलं नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणातील 32 जिवंत साक्षीदारांपैकी एक होते भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी. बुधवारी (30 सप्टेंबर) याप्रकरणी निकाल देताना न्यायालयानं म्हटलं, बाबरी मशीद समाजकंटकांनी पाडली आणि त्यामागे कोणताही सुनियोजित कट नव्हता. न्यायालयानं याप्रकरणी सर्व 32 आरोपींची निर्दोष सुटका केली. \n\nहे अशा परिस्थितीत घडलं जेव्हा अनेक विश्वसनीय साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. वादग्रस्त वास्तूचा विध्वंस होण्यासाठी काही तासांचा अवधी लागला. हे पाडण्यासाठी रंगीत तालीम झाल्याचं अनेकांनी सांगितलं आहे. कारसेवक वादग्रस्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बायबलशिवाय शपथ घेणारे स्पेनचे नवे नास्तिक पंतप्रधान\\nसारांश: स्पॅनिश सोशलिस्ट पक्षाच्या पेद्रो सँचेझ यांनी स्पेनचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. माद्रिद इथे किंग फिलीप यांनी त्यांना पदाची शपथ दिली. सँचेझ यांनी देशाच्या घटनेचं रक्षण करण्यासाठी शपथ घेतली मात्र ती बायबलशिवाय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पेद्रो सँचेझ, किंग फिलीप आणि मारिआनो राहॉय\n\nसत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर स्पेनचे पंतप्रधान मारिआनो राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. या अविश्वास प्रस्ताव संमत झाल्यानं त्यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली.\n\nसँचेझ यांना देशातल्या इतर 6 पक्षांचा पाठिंबा मिळाला आणि शनिवारी त्यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.\n\nसँचेझ यांच्या पक्षाकडे संसदेतल्या एकूण जागांपैकी फक्त एक चर्तुर्थांश जागा आहेत. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं याचाही निर्णय अद्याप बाकी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बारामती निवडणूक: 'अजित पवार यांना पाठिंबा देणाऱ्या’ बसपा उमेदवाराची कार्यकर्त्यांनीच काढली धिंड #5मोठ्याबातम्या\\nसारांश: 1. 'अजित पवारांना मदत केल्या'चा आरोप बसप उमेदवारा वर आरोप\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा : \n\nआपल्याच पक्षाशी गद्दारी केली, असा आरोप करत बहुजन समाज पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवाराला मारहाण करत त्याची गावातून धिंड काढली. पक्षाचं तिकीट मिळूनही निवडणुकीच्या आखाड्यात जोमाने न लढता राष्ट्रवादीचे स्थानिक उमेदवार अजित पवारांना मदत केली, असा त्यांच्यावर आरोप कार्यकर्त्यांनी केला.\n\nही बातमी न्यूज18 लोकमतने दिली आहे.\n\nअशोक अजिनाथ माने बारामती मतदारसंघातून बसपाची उमेदवारी मिळाली ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बालाकोट हवाई हल्ला : नरेंद्र मोदींचे दावे वस्तुस्थितीशी किती सुसंगत?\\nसारांश: \"बालाकोटमधील हवाई हल्ल्यानंतर 43 दिवस पाकिस्ताननं तिथं कोणालाही जाऊ दिलं नाही. पत्रकारांनाही प्रवेश दिला नाही. मात्र आता सर्जिकल स्ट्राईकमध्ये फार नुकसान झालं नाही, असं दाखवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. भारतातील निवडणुका लक्षात घेऊन पाकिस्तान ही चलाखी करत आहे,\" असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'सकाळ माध्यम समूहा'ला दिलेल्या खास मुलाखतीत पंतप्रधानांनी हे वक्तव्य केलं. \n\nकाही दिवसांपूर्वी पाकिस्तान सरकारनं आंतरराष्ट्रीय माध्यमांना भारतानं हल्ला केलेल्या वादग्रस्त मदरशाची भेट घडवून आणली. पाकिस्तान सरकारच्या या कृतीवर पंतप्रधानांनी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. \n\nपाकिस्ताननं बालाकोटमध्ये नेलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींमध्ये बीबीसी न्यूजच्या उस्मान झहिद यांचाही समावेश होता. उस्मान झहिद यांनी बालाकोटमध्ये अनुभवलेली वस्तुस्थिती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळला दिलेल्या मुलाख"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिग बॉस मराठी: शिव ठाकरेचा अमरावती ते MTV रोडीज ते विजेतेपदापर्यंतचा प्रवास\\nसारांश: अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनचा विजेता ठरला आहे अमरावतीचा शिव ठाकरे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रविवारी संध्याकाळी बिग बॉस मराठीचा महाअंतिम सोहळा रंगला. या सोहळ्यात प्रेक्षकांनी दिलेल्या सर्वाधिक मतांच्या जोरावर शिवनं सिझन-2च्या विजेत्याचा किताब पटकावला आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि 17 लाख रुपये मिळाले.\n\nबिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाच्या महाअंतिम सोहळ्यात नेहा शितोळे, शिवानी सुर्वे, शिव ठाकरे, वीणा जगताप, किशोरी शहाणे आणि आरोह वेलणकर पोहोचले होते. घरातला 100 दिवसांचा प्रवास या सदस्यांनी पूर्ण केला होता. \n\nशिव ठाकरे आणि नेहा शितोळे हे अगदी शेवटपर्यंत घरात राहिलेले सदस्य होते. साह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिग बॉस-11 : मराठमोळी विजेती शिल्पा शिंदेबद्दल 11 गोष्टी\\nसारांश: प्रसिद्ध टीव्ही मालिका 'भाभी जी घर पर हैं'मधल्या अंगुरी भाभी, अर्थात अभिनेत्री शिल्पा शिंदे यंदाची बिग बॉस-11 शोची विजेती ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिग बॉस शिल्पा शिंदे\n\nरविवारी सायंकाळी पुण्याजवळच्या लोनावळामध्ये पार पडलेल्या अंतिम फेरीत शिल्पाने दुसऱ्या एका टीव्ही अभिनेत्रीवर, हिना खानवर मात केली. हिना खान ही 'ये रिश्ता क्या कहलाता हैं' या टीव्ही मालिकेत अक्षराच्या भूमिकेत होती.\n\nअंतिम फेरीत बिग बॉसचा होस्ट सलमान खानसह अभिनेता अक्षय कुमारही सहभागी झाला होता.\n\nबिग बॉसच्या अकराव्या पर्वाच्या ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने आणखी एक घोषणा केली. ती म्हणजे, 'बिग बॉस' आता मराठीत येणार आहे. सध्या काही वृत्तांमधून अभिनेता रितेश देशमुख या शोचं सूत्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिप्लब देव : श्रीलंका आणि नेपाळमध्येही सरकार स्थापनेची अमित शाहांची योजना\\nसारांश: भाजप केवळ देशातच विस्तार करत नाहीये, तर शेजारी देशांमध्येही पक्षाचा विस्तार करायचा आहे. अमित शाह यांची श्रीलंका आणि नेपाळमध्ये सरकार बनविण्याची योजना आहे, असं वक्तव्यं त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्रिपुराची राजधानी आगरतळा इथं भाजपनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलताना बिप्लब देब यांनी हे विधान केलं. \n\nबिप्लब देब यांनी एका सभेत बोलताना हे विधान केलं. \"2018 साली विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अमित शाह यांच्यासोबत अतिथीगृहात बैठक झाली होती. या बैठकीत पक्षाचे नेते अजय जामवाल यांनी म्हटलं की, भाजपनं अनेक राज्यांत सरकार स्थापन केली आहेत. त्यावर अमित शाह यांनी म्हटलं की, अजून श्रीलंका आणि नेपाळ बाकी आहेत.\" \n\nआपण आपल्या पक्षाचा विस्तार शेजारी देशात करून तिथेही सरकार स्थापन करू, असं अमित शाहांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिल गेट्स - मेलिंडा गेट्स घटस्फोट घेणार, दिलं हे कारण..\\nसारांश: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिल आणि मेलिंडा गेट्स\n\nलग्नानंतर 27 वर्षांनी त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. \n\n\"जोडपं म्हणून आम्ही यापुढे आयुष्य व्यतीत करू शकत नाही,\" असं या दांपत्याने संयुक्त निवेदनात म्हटलं आहे. \n\nखूप विचार करून आणि नात्याबाबत बोलल्यानंतर आम्ही घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. \n\nगेल्या 27 वर्षांत तीन मुलांचं संगोपन करत त्यांना वाढवलं. सामाजिक कार्यासाठी संस्था उभारली. जगभरातल्या लोकांचं आयुष्यमान सुधारावं यासाठी ही संस्था काम करते.\n\nफाउंडेशनचे काम एकत्र सुरू ठेवणार\n\nघटस्फोट होणार असला तरी सामाजिक कार्यासाठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिल गेट्स, मेलिंडा गेट्स दाम्पत्याचा असा होता एकत्रित जीवनप्रवास - फोटो फिचर\\nसारांश: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल आणि मेलिंडा गेट्स दाम्पत्याने घटस्फोट घेणार असल्याचं नुकतंच जाहीर केलं. 27 वर्षांचा संसार केल्यानंतर दोघेही आता वेगळे होणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात जोडीदार म्हणून आता आपण एकत्र राहू शकत नाही, त्यामुळेच आपण हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nदोघांनी 2000 साली बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशनची स्थापना केली होती. जगभरातील दारिद्र्य, रोगराई आणि विषमता या समस्यांविरुद्ध लढण्यासाठी ही स्वयंसेवी संस्था काम करते. \n\nबिल गेट्स यांनी मायक्रोसॉफ्ट या कंपनीची स्थापना केली होती. कॉम्प्युटरचे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी ही कंपनी ओळखली जाते. आपल्या कारकिर्दीत उल्लेखनीय कामगिरी केल्यानंतर बिल गेट्स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिस्मिल्ला खानः ज्यांच्यासाठी संगीत, सूर आणि नमाज एकसारखेच होते...\\nसारांश: सनईवादक बिस्मिल्ला खान यांच्यासाठी संगीत हेच आयुष्य होतं. संगीत, सूर आणि नमाज यांमध्ये त्यांना फरक जाणवत नसे. ते मंदिरातही शहनाई वाजवत असत. सरस्वतीचे सच्चे अनुयायी होते आणि गंगा नदीची तर त्यांना अफाट ओढ होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बिस्मिल्ला खान पाचवेळा नमाज पढायचे, जकात द्यायचे आणि हज यात्रेलाही जायचे. हे सांगण्याचं कारण म्हणजे, सनईवादनात ते इतके तल्लीन होत, की बऱ्याचदा नमाजही विसरून जात असत.\n\nसंगीत कुठल्याही नमाज किंवा प्रार्थनेपेक्षा सर्वोच्च आहे. संगीताबद्दल त्यांचे हे आध्यात्मकि गुणच श्रोत्यांना भावत असत आणि त्यांच्याशी जोडले जात असत.\n\nनेहरूंच्या विनंतीवरून स्वातंत्र्य दिनी शहनाईवादन\n\n1947 साली ज्यावेळी भारत स्वतंत्र झाला, त्यावेळी पंडित नेहरूंना वाटलं या क्षणी बिस्मिल्ला खान यांची सनई वाजली पाहिजे. \n\nस्वातंत्र्यदिना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार : केंद्रीय मंत्र्यांच्या मुलाला भागलपूर दंगल प्रकरणी अटक\\nसारांश: केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांचा मुलगा अर्जित शाश्वत यास अटक केल्याची माहिती पाटणा पोलिसांनी दिली आहे. भागलपूरच्या नाथनगर भागात धार्मिक तेढ वाढवणं आणि हिंसाचार भडकण्यासाठी चिथावणी देण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. 24 मार्च रोजी त्यांच्याविरोधात न्यायालयानं अटक वॉरंट काढलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"अर्जित यांना पाटणा स्टेशनच्या गोलंबरजवळ रात्री एक वाजता अटक करण्यात आली. पुढील कारवाईसाठी त्यांना भागलपूर पोलीस घेऊन जातील,\" अशी माहिती पाटण्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक मनू महाराज यांनी दिली. \n\n24 तारखेला अटक वॉरंट निघाल्यावरही पोलिसांनी त्यांना अटक केली नव्हती. 25 तारखेला रामनवमीच्या उत्सवात ते सहभागी झाले होते आणि त्यांनी माध्यमांसोबत संवाद देखील साधला होता. \n\nआत्मसमर्पण केल्याचा अर्जित यांचा दावा \n\nअटक होण्याच्या काही वेळापूर्वी अर्जित यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले न्यायालयाचा मान ठ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार निवडणूक : काँग्रेस महाआघाडीच्या विश्वासावर किती जागांचा पल्ला गाठणार?\\nसारांश: बिहारमध्ये अनेक दशकं सत्तेचा लगाम 'उच्च'जातीय (सवर्ण) लोकांच्या हातात राहिला आहे. तो काँग्रेसचा काळ होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मग राजकीय चक्र फिरलं आणि 'मागास' जाती आघाडीवर आल्या. बिहारमध्ये काँग्रेसचा सामाजिक पाया मार्जिनल राजकारणापासून दूर झाला.\n\nआता सत्तेच्या शिखरावर पोहोण्यासाठी जातीचे संख्या बळ निर्णायक ठरणार असं चित्र आहे. त्यामुळे 'उच्चवर्णीय' काँग्रेसजनांचे दिवस येतील अशी शक्यता नाही. \n\nआता पाहूयात काँग्रेसचे बिहार निवडणुकीचे मुद्दे कोणते आहेत. बिहारमध्ये काँग्रेस 70 जागांवर निवडणूक लढवत आहे आणि याचं सर्व जण आश्चर्य व्यक्त करत आहेत.\n\nविधानसभा निवडणुकीतील प्रमुख राजकीय पक्षांमध्ये काँग्रेस स्पर्धक म्हणून तर सह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहार निवडणूकः भाजप सर्वांत मोठा पक्ष, नितीश कुमार मुख्यमंत्री होणार का?\\nसारांश: बिहार विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत आठ जागांचे निकाल समोर आले आहेत. या आठपैकी भाजप, जेडीयू आणि आरजेडीनं प्रत्येकी 2-2 जागा जिंकल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेस आणि व्हीआयपी पक्षानं प्रत्येकी 1-1 जागा जिंकली आहे.\n\nनिवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कलांनुसार एनडीए 120 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 106 जागांवर आघाडीवर आहे.\n\nएमआयएमआयएम चार जागांवर तर बहुजन समाज पार्टी दोन जागांवर आघाडीवर आहे.\n\n..तर नितीश कुमारांनी शिवसेनेचे आभार मानले पाहिजेत- संजय राऊत\n\nबिहार निवडणुकांचे कल हाती आले असून भाजप-जेडीयूप्रणित एनडीएनं आघाडी घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या निकालांवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.\n\nसंजय राऊत यांनी बिहार निव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहारचे शिक्षक घडवत आहेत काश्मीरमध्ये IIT चे इंजिनीयर\\nसारांश: काश्मीर म्हटलं की हिंसाचार, आंदोलनं, इंटरनेट-बंदी अशा गोष्टींचीच चर्चा होते. मात्र गेल्या काही महिन्यात काश्मीरची मुलं इंजिनियरिंग परीक्षांमध्ये चमकताना दिसत आहेत. या यशात चक्क बिहार कनेक्शन आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुबीन मसूदी या काश्मीरातील मित्राच्या बरोबरीने इंबिसात अहमद, सलमान शाहीद आणि सैफई करीम या बिहारच्या त्रिकुटाने इंजिनियरिंगचे क्लास सुरू केले. काश्मीरात अभियंत्यांचा टक्का वाढवण्यात या क्लासची भूमिका मोलाची ठरत आहे. \n\nकाश्मीरमध्ये इंजिनियरींग क्लास सुरू करणारे बिहारचं त्रिकुट\n\nश्रीनगरच्या जवाहर नगरमध्ये राहणाऱ्या काजी फातिमा काही दिवसांपूर्वीच IIT ची मेन्स परीक्षा उत्तीर्ण झाली. मात्र फातिमासाठी इथपर्यंतची वाटचाल सोपी नव्हती.\n\nकाश्मीरातील अस्थिर वातावरणामुळे फातिमाच्या अभ्यासात अडथळे निर्माण झाले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बिहारमध्ये मोदी-नीतिश जोडीविरोधात महाआघाडीचा शड्डू\\nसारांश: 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूला विरोधकांची महाआघाडी टक्कर देणार आहे. आज नवी दिल्लीत मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि राष्ट्रीय लोकसमता दलाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी एनडीए सोडून महाआघाडीत सामील होत असल्याचं घोषित केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाआघाडीच्या नेत्यांसोबत उपेंद्र कुशवाहा\n\nयावेळी बिहारचे काँग्रेस प्रभारी शक्तीसिंग गोहिल, अहमद पटेल, शरद यादव राजदचे नेते तेजस्वी यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.\n\nयावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपेंद्र कुशवाहा यांनी मोदी आणि नीतिश यांच्यावर निशाणा साधला \"नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीआधी शिक्षण, नोकरी आणि आरोग्य योजना राबवण्यासाठी मोठी आश्वासनं दिली होती. मात्र त्यांच्या कथनी आणि करनीमध्ये प्रचंड अंतर आहे. भाजपनं आमचा पक्ष फोडण्याचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसी पत्रकाराची आँखो देखी : 'हॉटेलच्या फायर एग्झिटलाच आधी आगीनं वेढलं!'\\nसारांश: मुंबईच्या कमला मिल कंपाऊंडमधल्या एका हॉटेलमध्ये बीबीसी न्यूज गुजरातीचे संपादक अंकूर जैन त्यांची बहीण आणि मित्रांसह गेले होते. आणि मध्यरात्रीनंतर तिथे भयानक आग लागली. ते थोडक्यात बचावले. त्यांनी जे पाहिलं त्याची ही आँखो देखी...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हीडिओ पाहा : मुंबईतील कमला मिल इथे आगीत भस्मसात झालेले हेच ते हॉटेल\n\nमुंबईतल्या कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये नेहमी असते, तशीच ती रात्र होती. पण ती माझ्या आयुष्यातली सगळ्यांत भयावह रात्र ठरेल, याची अजिबातच कल्पना नव्हती. मलाच काय, 28 डिसेंबरच्या मध्यरात्री कमला मिलमधल्या त्या हॉटेलमध्ये माझ्यासारख्या 100-150 जणांनाही ती नव्हती.\n\nमाझी बहीण आणि काही मित्रांसह मी जेवायला बाहेर पडलो होतो. आम्ही चौघं '1 अबव' या रेस्टॉरंटमध्ये पोहोचलो. ते हॉटेल पूर्णपणे भरलेलं होतं. आम्हाला जागा मिळाली नाही. त्यामुळे थोड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसी मराठीच्या बातमीनंतर बच्चू कडूंनी ज्योती देशमुखांचं गाव घेतलं दत्तक : BBC Impact\\nसारांश: बीबीसी मराठीनं अकोला जिल्ह्यातल्या कट्यार गावातील शेतकरी ज्योती देशमुख यांची बातमी प्रसिद्ध केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकरी सासरा, पती आणि दिराच्या आत्महत्येनंतर ज्योतीताई गेल्या 12 वर्षांपासून स्वत: 29 एकर शेती करत आहेत. त्यांचा हा संघर्षमय प्रवास बीबीसी मराठीनं दाखवला होता. \n\nइथं तुम्ही ही बातमी पाहू शकता -\n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nया बातमीनंतर अनेकांनी ज्योती देशमुख यांना फोन करून शुभेच्छा दिल्या, तर राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या.\n\nअशातच आता महिला आणि बालकल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ज्योती देशमुख यांचं गाव शेतीसाठी दत्तक घेण्याचं जाहीर केलं आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसी रिअॅलिटी चेक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने खरंच सर्वाधिक विमानतळ उभारले?\\nसारांश: देशात सर्वाधिक विमानतळ उभारल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दाव्यात कितपत तथ्य आहे? बीबीसी रिअॅलिटी चेकने घेतलेला हा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विमान वाहतुकीचं क्षेत्र देशात झपाट्याने वाढत आहे.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात एक ट्वीट केलं होतं. या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, देशात 100 विमानतळ आहेत. त्यातले 35 विमानतळ मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर उभारण्यात आले. \n\nविरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडताना ते म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या 67 वर्षांत, 2014 पर्यंत भारतात 65 विमानतळ होते. याचा अर्थ दरवर्षी एक विमानतळ उभारण्यात आला. \n\nही आकडेवारी पाहिल्यावर सध्याचे सत्ताधारी वेगाने विमानतळ बांधणी करत आहे, असं वाटू शकतं. भाजपच्या नेतृ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसीच्या नावानं स्विस बँक खातेधारकांची बनावट यादी व्हायरल\\nसारांश: स्विस बँकेतल्या खातेधारकांची बनावट यादी बीबीसीच्या नावानं सोशल मीडियावर शेअर केली जातेय. बीबीसी या यादीला कुठलाही दुजोरा देत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या बनवाट यादीत दावा करण्यात आलाय की, स्विस बँक कॉर्पोरेशननं अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयनं सातत्यानं दबाव आणल्यानंतर भारतीय खातेधारकांची यादी भारत सरकारला सोपवलीय.\n\nया बनावट यादीत सर्वात पहिलं नाव काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचं आहे. त्यानंतर रॉबर्ट वाड्रा, लालू प्रसाद यादव यांच्यासह पवनकुमार चामलिंग, पी. चिदंबरम, सोनिया गांधी, शशिकला नटराजन, राजीव कपूर, जयकुमार सिंह आणि उमेश शुक्ल यांचीही नावं आहेत.\n\nयाच यादीत शेवटी असा दावा करण्यात आलाय की, \"स्व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बीबीसीच्या नावाने पसरवला जात असलेला कर्नाटकाचा सर्व्हे खोटा\\nसारांश: बीबीसीच्या नावाने एक सर्व्हे सध्या व्हॉट्सअॅपवर सर्वत्र फॉरवर्ड केला जात आहे. हा सर्व्हे खोटा असून आम्ही भारतात निवडणुकीआधी कोणतेही सर्व्हे करत नाही, असं बीबीसी न्यूजने एका प्रसिद्धिपत्रात म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'कर्नाटक निवडणुकांविषयीचा एक खोटा सर्व्हे व्हॉट्सअॅपवर पसरवला जात आहे आणि त्यात दावा केला आहे की हा सर्व्हे बीबीसी न्यूजने केला आहे. आम्ही स्पष्ट करत आहोत की हा सर्व्हे खोटा आहे आणि बीबीसीने केलेला नाही. आम्ही भारतात निवडणूकपूर्व सर्व्हे करत नाही. #fakenews'\n\nफेक सर्व्हे\n\nया सर्व्हेमध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजप कर्नाटकाच्या मावळत्या विधानसभेत मुख्य विरोधी पक्ष आहे. \n\nया मेसेजमध्ये दावा करण्यात आला आहे की 10 लाखांह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बुलंदशहर : पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येप्रकरणी 2 अटकेत, स्यानात तणाव कायम\\nसारांश: सोमवारी घडलेल्या घटनेच्या धक्क्यातून बुलंदशहरातील स्याना अजूनही सावरलेलं नाही. शहर अजूनही पूर्वपदावर नाही. पोलीसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुबोध कुमार सिंह\n\nकाही हल्लेखोरांची ओळख पोलिसंना पटली आहे. त्याआधारे काही जणांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. \n\n\"पोलीस निरीक्षक सुबोध सिंह यांचा समावेश असलेल्या पोलिसांच्या टीमवर हल्ला करण्याच्या आरोपाखाली दोन लोकांना अटक करण्यात आली आहे. तर 4 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. आम्ही गोहत्येच्या आरोपाची चौकशी करत आहोत आणि या प्रकरणात सामील असलेल्या लोकांचा शोध घेत आहोत,\" असं ज्येष्ठ पोलीस अधिकारी प्रशांत कुमार यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nदुकानं आणि शाळा बंद आहेत. सुरक्षा दलाचे हजारो लोक सध्या तैन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बुलंदशहर दंगलीत कशी झाली पोलीस अधिकाऱ्याची हत्या?\\nसारांश: सुबोध कुमार सिंह यांच्यासाठी सोमवारचा तो दिवस इतर दिवसांसारखा नव्हता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुबोध कुमार सिंह\n\nउत्तर प्रदेश पोलिसात 21 वर्षं सेवा बजावणारे सुबोध कुमार आपला सकाळचा नित्यक्रम कधीच मोडायचे नाहीत. \n\nसकाळी लवकर उठणे, स्थानिक वर्तमानपत्र चाळणे आणि कुटुंबीयांना कॉल करणे, हाच नित्यक्रम ठरलेला. \n\nत्यांना न्याहारीत कमी तेलाचा पराठा खाण्याची खूप आवड. मात्र नुकतेच अचूक सेल्फी काढायला शिकलेले तंदुरुस्तीप्रिय अधिकारी सुबोध कुमार यांनी या दुर्दैवी सकाळी न्याहारी घेतली नाही. \"आज मी दुपारी डाळ आणि चपाती असं तगडं जेवणं करणार आहे,\" असं त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्याला सांगितलं. \n\nमात्र दुपार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बुलेट ट्रेनसाठी खारफुटीची हजारो झाडं तोडली जाणार का?\\nसारांश: कांदळवनांच्या तोडणीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे. या प्रकल्पासाठी 13.36 हेक्टर परिसरातली 54,000 खारफुटीची झाडं, म्हणजे तिवरांची तोड होणार असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सोमवारी विधान परिषदेत दिली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना रावते यांनी ही माहीत दिली. त्यानुसार \"बुलेट ट्रेनचा मार्ग उंच खांबांवरून प्रस्तावित असल्यामुळे खारफुटीची तोड कमी प्रमाणात होईल. त्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात होणार नाही. खारफुटीच्या तोडणी नंतर एकास पाच या प्रमाणात खारफुटीची लागवड केली जाणार आहे.\" \n\nनवी मुंबई परिसरातील तिवरांची तोड होणार नसून तिथं पुराचा धोका नाही, असं रावते यांनी स्पष्ट केलं आहे. पण खारफुटीची तोड करण्याचा निर्णय अनेकांना पटलेला नाही. \n\nविर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बेळगाव : मराठी झेंड्यासाठी 7 वर्षं न्यायालयात लढा आणि निर्दोष मुक्तता\\nसारांश: \"मी आयुष्यात कधीही कोर्ट पाहिलं नव्हतं. पण या खटल्याच्या निमित्ताने मला तब्बल सात वर्षं झगडावं लागलं. न्यायालयात कटघऱ्यात उभं राहून प्रश्नोत्तरांना सामोरं जावं लागलं.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"यामागे घरावर मराठी झेंडा लावला इतकंच कारण होतं. या खटल्यातून आज माझी निर्दोष मुक्तता झाली. पण बेळगावमध्ये कर्नाटक सरकारकडून प्रत्येक वेळी मराठी नगरसेवकांना अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न सुरू असतो.\"\n\nबेळगावच्या माजी महापौर आणि नगरसेविका सरिता पाटील यांनी आपला अनुभव सांगितला.\n\nसरिता पाटील या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्या आहेत. घरावर गुढीसोबत 'मी मराठी' अशी अक्षरं असलेला भगवा झेंडा लावल्यामुळे त्यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. \n\n7 वर्षांनंतर कोर्टाने त्यांची न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बेळगाव: मराठी नेत्यावरील वक्तव्यानंतर कोल्हापूर-बेळगाव बससेवा बंद\\nसारांश: महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यामधल्या सीमावादानं पुन्हा नव्यानं तोंड वर काढलं आहे. शनिवारपासूनच हा वाद पुन्हा उफाळल्यामुळे आज कोल्हापूर आणि बेळगाव यांच्यामधील बससेवा बंद करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काल कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना दोन्ही राज्यांच्या सीमेवर गोळ्या घाला असे कथित वक्तव्य केल्यामुळे तणावाला सुरुवात झाली. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून कोल्हापुरात शिवसेनेने आंदोलन केले तसेच कागलमध्ये भीमाशंकर पाटील यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. तसेच कर्नाटकाचा ध्वजही जाळण्यात आला. \n\nत्यानंतर याचे पडसाद बेळगाव शहरात उमटले आणि कन्नड संघटनांनी मराठी फलक असलेल्या दुकानांवर दगडफेक केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बॉक्सिंग डे टेस्ट म्हणजे नक्की काय?\\nसारांश: ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हटलं जातं. ऑस्ट्रेलियात मेलबर्न शहरातल्या एमसीजी अर्थात मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड स्टेडियमवर होणारी टेस्ट मॅच बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखली जाते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवरच बॉक्सिंग डे कसोटीचं आयोजन होतं.\n\nखूप वर्षांआधी ख्रिसमस आणि पुढच्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलियातील स्थानिक संघ व्हिक्टोरिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यादरम्यान मॅच होत असे. \n\n1950-51 अॅशेस मालिकेत मेलबर्न टेस्ट 22 ते 27 डिसेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. 1953 ते 1967 दरम्यान बॉक्सिंग डे दिनी टेस्ट मॅचचं आयोजन करण्यात आलं नाही. \n\n1980 मध्ये मेलबर्न क्रिकेट क्लब आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम यांच्यात बॉक्सिंग डे दिवसापासून टेस्ट मॅचचं आयोजन करण्याचे हक्क रीतसर विक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बोईंग 737 मॅक्स विमानांवर भारतात बंदी आली आहे, कारण...\\nसारांश: इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातील हवाई वाहतूक कंपन्यांच्या बोईंग विमानांना अपघात झाल्यानंतर भारतातही नागरी उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) बोईंग 737 मॅक्स 8 या विमानांचा वापर बंद तात्पुरता करण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"विमानामधील त्रुटी दूर करून त्यात सुधारणा होत नाही तोवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या विमानांचा वापर करता येणार नाही,\" असंही डीजीसीएनं म्हटलं आहे.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nइथिओपियन एअरलाइन्सच्या बोईंग 737 मॅक्स 8 विमानाला रविवारी भीषण अपघात झाला होता. इंडोनेशियातील अपघातानंतर बोईंग विमानाला हा दुसरा भीषण अपघात होता. \n\nरविवारी झालेल्या अपघातात 157 जण ठार झाले. या अपघातानंतर बोईंग 737 मॅक्स या विमानातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.\n\nबोईंग 737 मॅक्स 8 काय आहे?\n\nबोईंग ही एक अमे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बोटस्वाना हत्ती मृत्यू : 2 महिन्यात 350 हत्तींचा मृत्यू कशामुळे झाला असावा?\\nसारांश: आफ्रिकेतल्या बोटस्वाना या देशात गेल्या 2 महिन्यांत शेकडो हत्तींचा मृत्यू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. नियाल मॅकेन यांनी म्हटलं, \"आमच्या टीमनं दक्षिण आफ्रिकेच्या बोटस्वाना देशातल्या ओकावांगो डेल्टा या भागात प्रवास केला. मे महिन्याच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत या भागात 350हून अधिक हत्ती मृतावस्थेत आढळले आहेत.\" \n\nया हत्तींचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट नाही. सरकारनं प्रयोगशाळेत काही चाचण्या केल्या आहेत, पण अजूनही त्यांचा निकाल आलेला नाही. \n\nआफ्रिकेतील हत्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आफ्रिकेतील हत्तींच्या एकूण संख्येपैकी एक तृतीयांश हत्ती बोटस्वाना आहेत.\n\nब्रिटनस्थित नॅ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण, इंग्लंडचे आरोग्य सचिवही आढळले पॉझिटिव्ह\\nसारांश: इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लडचे हेल्थ सेक्रेटरी मॅट हॅनॉक यांनाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राणी एलिजाबेथ यांचे पुत्र आणि वारसदार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं बुधवारी स्पष्ट झालं होतं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगेल्या दोन आठवड्यांमध्ये महाराणी आणि पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भेट घेतली नव्हती.\n\nभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत \"बोरिस जॉन्सन हे योद्धा आहेत, ते या आव्हानाला तोंड देतील,\" अशी प्रार्थना केली आहे.\n\nचीनमधून सुरू झालेल्या कोरोना वायरसचा संसर्ग आता जगभरातल्या 195 देशांमध्ये पोहोचला आहे. जगभरात सुमारे 4 लाख लोकांना याची लागण झाल्याचं स्पष्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रह्मोस क्षेपणास्त्राशी संबंधित वैज्ञानिकाला कथित हेरगिरीच्या आरोपाखाली अटक\\nसारांश: नागपुरात 'डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन' (DRDO)च्या ब्रह्मोस मिसाईल युनिट प्रकल्पात कार्यरत असलेल्या एका तरुण वैज्ञानिकाला सोमवारी हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. निशांत अग्रवाल असं या वैज्ञानिकाचं नाव आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रच्या दहशतवादविरोधी पथकानं गुप्तचर विभागाच्या देखरेखीखाली ही कारवाई झाली आहे. \n\nउत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाचे महानिरीक्षक असीम अरुण यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना सांगितलं, \"मंगळवारपर्यंत कायदेशीर बाबींची पूर्तता झाल्यानंतर निशांतला लखनऊमध्ये नेलं जाईल.\"\n\nगोपनीय गोष्टी स्वत:कडे ठेवल्याचा निशांतवर आरोप असल्याचंही ते म्हणाले. \n\n\"निशांतनं एखादी गुप्त माहिती बाहेर सांगितली आहे का? त्याचे पैसे मिळाले आहेत का? अशा प्रश्नांचा सध्या आम्ही शोध घेत आहोत.\"\n\nहनीट्रॅपचं प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू अडकले सेक्स स्कॅण्डलमध्ये\\nसारांश: महाराणी एलिझाबेथ यांचे तिसरे पुत्र आणि प्रिन्स चार्ल्स यांचे धाकटे बंधु सेक्स स्कॅण्डलमध्ये अडकल्यामुळे ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रिन्स अँड्र्यू\n\nया सगळ्याची सुरुवात झाली ती ड्युक ऑफ यॉर्क असणाऱ्या प्रिन्स अँड्र्यूंची अमेरिकेच्या एका वादग्रस्त व्यक्तिमत्वाशी मैत्री असल्यामुळे. \n\nअमेरिकेत फायनान्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या जेफ्री एपस्टाईनशी प्रिन्स अँड्र्यू यांची मैत्री होती. जेफ्री एपस्टाईनला अल्पवयीन मुलीसोबत सेक्स केल्यामुळे 2009 साली सेक्स ऑफेंडर म्हणून घोषित केलं होतं. \n\nइतकंच नाही, 2005 साली अमेरिकेतल्या फ्लोरिडा राज्यातल्या 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केला म्हणून पोलिसांनी त्यांच्या घरांवर छापे मारले होते. तेव्हा अल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला होणार सार्वत्रिक निवडणुका\\nसारांश: ब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला पुन्हा एकदा निवडणुका होणार आहेत. गेल्या पाच वर्षांमध्ये ब्रिटनमध्ये तिसऱ्यांदा सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बीबीसी प्रतिनिधी गगन सबरवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटीश संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच हाऊस ऑफ कॉमन्समध्ये 12 डिसेंबरला निवडणुका घेण्याच्या बाजूनं 438 खासदारांनी व्होटिंग केलं तर विरोधात 20 खासदारांनी वोटिंग केलं. \n\nब्रिटनमध्ये 12 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर 13 डिसेंबरला त्याचे निकाल जाहीर होणार आहेत. \n\nयुरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय लांबला\n\n1923 नंतर ब्रिटनमध्ये पहिल्यांदाच डिसेंबरमध्ये मतदान होणार आहे. कडाक्याच्या थंडीत मतदान घेणं यंत्रणांसाठी एक आव्हान असणार आहे. \n\nया निवड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिट ब्रिटन रद्द करू शकतं : युरोपीयन कोर्टाचा निर्वाळा\\nसारांश: युरोपीयन युनियनच्या इतर 27 सदस्यांची परवानगी घेतल्याशिवाय युनायटेड किंगडम ब्रेक्झिटचा निर्णय रद्द करू शकतं, असा निर्वाळा युरोपियन कोर्ट ऑफ जस्टिसनं (ECJ) दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्रिटनच्या सदस्यत्वाच्या नियमांमध्ये फेरफार न करता देखील हे करता येऊ शकतं असं ECJनं म्हटलं आहे. \n\nयुनायटेड किंगडमच्या ब्रेक्झिटविरोधात असणाऱ्या राजकारण्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांना ब्रेक्झिटला स्थगिती देता येणं शक्य आहे. पण त्यांना सरकार आणि युरोपीयन युनियनकडून विरोध झाला. \n\nयुरोपीयन युनियनमधून बाहेर पडायचं का, या विषयासंदर्भात थेरेसा मे यांच्या प्रस्तावावर उद्या खासदार मतदान करणार आहेत. त्याआधीच कोर्टाचा निर्णय आला आहे. \n\nया निर्णयामुळे युरोपीयन युनियनमध्ये थांबण्याचा निर्णय जे खासदार घे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्रेक्झिटला विरोध करत बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी उचललं 'हे' पाऊल\\nसारांश: ब्रिटन अधिकृतपणे युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर आता आपण फ्रान्सचं नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करणार असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांनी म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बोरीस जॉन्सन आणि स्टेनली जॉन्सन\n\nफ्रान्सच्या आरटीएल रेडिओला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. \n\nपंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटच्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं आणि पंतप्रधानपदी रुजू होताच अवघ्या सहा महिन्यात ब्रिटनला युरोपीय महासंघापासून स्वतंत्र करून दाखवलं. मात्र, त्यांचे वडील स्टेनली जॉन्सन यांचा ब्रेक्झिटला विरोध आहे. \n\n2016 साली झालेल्या सार्वमत चाचणीतही त्यांनी ब्रिटनने युरोपीय महासंघासोबत राहवं, बाहेर पडू नये, या बाजूने मत दिलं होतं. \n\nयुरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या काही तास आधी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्लॉग - मुस्लिमांनी आपल्या नमाजाची सोय स्वतःच करावी\\nसारांश: इंडोनेशिया आणि पाकिस्ताननंतर भारतात सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या आहे. आकड्यांमध्ये सांगायचं झालं तर 18 कोटींहून अधिक, 2011च्या जनगणनेनुसार.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जामा मशीद\n\nलोकसंख्येनुसार भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाहीवादी देश आहे. भारताच्या राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. म्हणजे इथले नागरिक आयुष्यभर कुठल्याही धर्माचं पालन करू शकतात, धर्माचा त्यागही करू शकतात आणि दुसरा धर्म स्वीकारूही शकतात.\n\nइथल्या लोकांना आपल्या धर्माचा प्रसार करण्याचा आणि धर्माच्या नागरिकांना प्रोत्साहन देण्याचंही स्वातंत्र्य आहे. \n\nवेगवेगळ्या ठिकाणच्या अंदाजांनुसार इथे साधारण तीन ते पाच लाख मशिदी आहेत. याशिवाय हजारो मकबरे, दर्गे, मजार, महल, कि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ब्लॉग : भीमा कोरेगावात जमणाऱ्या दलितांनाही 'देशद्रोही' ठरवलं जाणार का?\\nसारांश: ज्या ईस्ट इंडिया कंपनीचे साम्राज्य उलथवून टाकण्यासाठी 1857 मध्ये जवळपास संपूर्ण भारतात युध्द छेडण्यात आलेलं असताना, स्वतंत्र भारतात त्याच कंपनीच्या विजयाचा उत्सव साजरा करण्याहून मोठा 'देशद्रोह' आणखी काय असू शकतो?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुण्यातल्या पेशवा साम्राज्याचं एक पेंटिंग\n\nपण पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये दरवर्षी या विजयाचा उत्सव साजरा करणाऱ्या लाखो दलितांना आत्तापर्यंत कुठल्याही \"राष्ट्रवाद्याने\" देशद्रोही असल्याचं प्रमाणपत्र देण्याची हिंमत केलेली नाही.\n\nदरम्यान, पेशव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या शनिवार वाड्यात दलितांना प्रदर्शन करण्याची परवानगी देण्यात येऊ नये, अशी विनंती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघानं पुणे पोलिसांकडे केली आहे.\n\n\"अशा उत्सवामुळं जातीय भेद वाढेल,\" असं ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांचं म्हणणं आहे.\n\nदलि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भंडारा आग : हॉस्पिटलमध्ये फायर सेफ्टी नव्हतीच- माहिती अधिकारात सरकारचीच माहिती\\nसारांश: भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटच्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या बातमीने देशभरात हळहळ व्यक्त होतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली असावी, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात चौकशीचे आदेशही दिलेत. पण भंडारा जिल्हा रुग्णालयात अग्निसुरक्षा यंत्रणाच उपलब्ध नसल्याची माहिती स्वत: राज्य सरकारने दिली आहे. \n\nभंडाऱ्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विकास मदनकर यांनी 2018मध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीविषयी म्हणजेच आग नियंत्रण यंत्रणेबाबतची माहिती मागवली होती. त्यावेळी प्रशासनाने त्यांना दिलेल्या उत्तरात रुग्णालयात आग नियंत्रण यंत्रणाच उपलब्ध नसल्याचं सां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भंडारा: 'रुग्णालयांच्या सुरक्षेशी अजिबात तडजोड चालणार नाही'- उद्धव ठाकरे\\nसारांश: भंडारा आगप्रकरणात मृत बालकांच्या पालकांना प्रत्येकी 5 लाख मदतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून कडक कारवाईचे प्रशासनाला निर्देश त्यांनी दिले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\n\n\"भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीत निष्पाप 10 बालकांचा मृत्यू होणं ही अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी घटना आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिले आहेत\", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. \n\nसध्याच्या काळात राज्यभरातली आरोग्य यंत्रणा, सर्व रुग्णालये कोरोनाशी लढताहेत मात्र रुग्णालयाच्या सुरक्षेशी तडजोड अजिबात चालणार नाही. अशा दुर्घटना भविष्यात होऊ नये म्हणून राज्यातील सर्वच रुग्णालयांचे फायर ऑ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भला मोठा चालणारा मासा: चार पायांच्या व्हेल माशाचे सापडले अवशेष\\nसारांश: चार पाय असणाऱ्या प्राचीन व्हेलचे (देवमासा) अवशेष पेरूमध्ये सापडले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या माशाच्या पायाची बोटं एकमेकांना चिकटलेली होती आणि त्यांचा आकार खुरांसारखा होता. हा प्राणी सुमारे 4 कोटी 30 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर वास्तव्यास होता. \n\n2011 साली सापडलेल्या या जीवाश्माचा अभ्यास करून जीवाश्मतज्ज्ञांनी एक शोधनिबंध प्रसिद्ध केला आहे. \n\nजीवाश्मतज्ज्ञांच्या मते हा पाण्यात जगणारा सस्तन प्राणी 4 मीटर लांब होता आणि त्याचं शरीर पाण्यात पोहण्यासाठी तसंच जमिनीवर चालण्याच्या दृष्टीने बनलं होतं. \n\nत्याचे पाय त्याचं वजन उचलण्यासाठी सक्षम होते, तसंच त्याला एक शक्तिशाली शेपूटही होती. या देवमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजप कार्यकारिणी : 'अजेय भारत-अटल भाजप'चा नरेंद्र मोदींचा नारा\\nसारांश: \"आपल्या लाडक्या अटलजींच्या गुडघ्याचं ऑपरेशन 10 ऑक्टोबरला आहे आणि आम्ही त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करतो. पक्षाने दलित आणि मागासवर्गीयांच्या विकासासाठी 10 मुद्द्यांची एक योजना तयार केली आहे. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, केरळ, आसाम आणि तामिळनाडूच्या निवडणुकांच्या तयारीसाठी कंबर कसायची आहे.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे आवाहन भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष बंगारू लक्ष्मण यांनी नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 2000मध्ये केलं होतं. \n\nतर 2003मध्ये रायपूरमध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्या उपस्थितीत सध्याचे उपराष्ट्रपती आणि तेव्हाचे भाजपचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी एक सिंहगर्जना केली होती. ते म्हणाले होते, \"भाजपमध्ये ऐक्य आहे, भाजपमध्ये सुस्पष्टता आहे. लोकांनी भाजप आणि मित्रपक्षांना आणखी एक संधी द्यायला हवी.\"\n\nपण पुढच्याच वर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजप खासदार रामस्वरूप शर्मांचा दिल्लीत आढळला मृतदेह\\nसारांश: हिमाचल प्रदेशातल्या मंडीचे भाजपचे खासदार रामस्वरूप शर्मा दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळलेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रामस्वरूप शर्मा\n\nदिल्ली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून रामस्वरूप शर्मांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठण्यात आलाय. \n\nशर्मांच्या निधनाची बातमी आल्यानंतर लोकसभेचं कामकाज 1 वाजेपर्यंत थांबवण्यात आलं. \n\nहिमाचल प्रदेशातल्या मंडी जिल्ह्यात 1958मध्ये रामस्वरूप शर्मांचा जन्म झाला. 2014 साली ते खासदार म्हणून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. वीरभद्र सिंह यांची पत्नी प्रतिभा सिंह यांचा त्यांनी पराभव केला होता.\n\nयानंतर 2019च्या निवडणुकीमध्ये ते पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले. परराष्ट्र प्रकरण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजप-सेना युतीमध्ये पहिल्यांदाच ‘लहान भाऊ’ झाल्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले...\\nसारांश: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्याच पक्षाचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिली. युती संदर्भातल्या प्रश्नांना खरोखरच उद्धव ठाकरे समाधानकारक उत्तर देऊ शकले का, याचा घेतलेला हा वेध...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'सामना'चे संपादक संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीतील पहिला भाग सोमवारी प्रसिद्ध झाला. युतीचे जागावाटप, आत्तापर्यंत युतीच्या जागावाटपात मिळालेल्या निचांकी जागा, मुख्यमंत्रिपद इत्यादी विषयांवरील प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी उत्तरं दिली आहेत.\n\nलोकसभा निवडणुकीत जागावाटपाच्या चर्चेदरम्यान विधानसभेला शिवसेना आणि भाजप निम्म्या निम्म्या जागा लढवतील असं सांगितलं गेलं होतं. पण विधानसभेसाठी प्रत्यक्ष जागावाटप होताना जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला 124 जागा आल्या आहेत. तर भाजपकडे 164 जागा गेल्या असून त्यातू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजपच्या सावित्रीबाई फुले बहुजन समाज पक्षात जाणार?\\nसारांश: दलितांच्या मुद्दयावर भारतीय जनता पक्षात बंडखोरीचा सूर आळवणाऱ्या सावित्रीबाई फुले गेले काही दिवस चर्चेत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सावित्रीबाई फुले भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.\n\n1 एप्रिलला लखनऊमध्ये भारतीय संविधान बचाओ रॅलीमध्ये फुले म्हणाल्या, \"कधी म्हणतात की घटना बदलायला आलो आहोत कधी म्हणतात की आरक्षण संपवावं, बाबासाहेबांची घटना सुरक्षित नाही.\"\n\nबीबीसी हिंदीचे रेडिओ संपादक राजेश जोशी आणि प्रतिनिधी इक्बाल अहमद यांनी दिल्लीत सावित्रीबाई फुले यांच्याशी फेसबुक लाईव्हमध्ये चर्चा केली. या चर्चेदरम्यान सावित्रीबाई फुले यांनी भाजपबरोबर मतभेद आणि बसपामध्ये प्रवेशाबद्दलच्या प्रश्नांना उत्तरं दिली. जाणून घेऊया त्यांच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भाजपतून शिवसेनेत होणाऱ्या इनकमिंगमागे काय राजकारण आहे?\\nसारांश: कोकण दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दिल्लीला रवाना झाले आणि दुसऱ्याच दिवशी शिवसेनेने धक्कातंत्र सुरू केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमित शाह यांची पाठ फिरताच शिवसेना भाजपच्या नगरसेवकांना गळाला लावण्यास यशस्वी ठरली. वाभवे-वैभववाडीच्या सात नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकलाय. हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.\n\nगेल्या काही दिवसात शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू झालंय. यात भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनावासी झालेल्यांची संख्या मोठी आहे.\n\nराजकीय जाणकारांच्या मते, शिवसेनेचा भाजपला हा मेसेज असू शकतो.\n\nसिंधुदुर्गातील भाजपचे नगरसेवक जाणार शिवसेनेत \n\nवैभववाडीतील शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना भाजप नगरसेवक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत - चीन संघर्ष : चीन दादागिरी करतोय का? #सोपीगोष्ट 103\\nसारांश: सोमवारी भारत आणि चीन सीमेवर लडाखच्या गलवान खोऱ्यात चकमक झाली आणि त्यात 20 भारतीय सैनिकांनी प्राण गमावले. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनचेही काही सैनिक यात मारले गेल्याचं वृत्त काही माध्यमांनी दिलं पणं याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. \n\nचीन भारताविरुद्ध इतका आक्रमक का होत चाललाय, या मागची नेमकी कारणं काय आहेत? याचा चीनला काय फायदा आहे आणि फक्त दक्षिण आशियातच नाही तर एकूणच जगभरात चीन आपली दादागिरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतोय का? \n\nसंशोधन, निवेदन- सिद्धनाथ गानू \n\nएडिटिंग- शरद बढे\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन वाद : भारतीय सैनिकांनी गोळीबार केल्याच्या चीनच्या आरोपाला भारतानं काय उत्तर दिलं?\\nसारांश: भारतीय लष्करानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) चिनी सैन्याकडून गोळीबार झाल्याचं म्हटलं आहे. चिनी लष्कराकडून सरळसरळ सामंजस्याच्या अटीशर्थींचं उल्लंघन केलं जात आहे, आक्रमकता दाखवली जात आहे, असं भारतानं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय लष्करानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे, सोमवारी (7 सप्टेंबर) चिनी सैनिक (पीएलए) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या एका ठाण्याच्या दिशेनं येण्याचा प्रयत्न करत होते आणि आमच्या सैनिकांनी जेव्हा त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी हवेत गोळीबार करत आमच्या सैनिकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला. \n\nभारतीय लष्करानं म्हटलं की, चीनच्या या कृत्यानंतरही भारतीय सैनिकांनी संयम बाळगला आणि जबाबदारीनं वर्तन केलं. \n\nचीनच्या वेस्टर्न थिएटर कमांडने आपल्या निवेदनानं स्वतःच्या देशाची आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमा तणाव : 20 भारतीय जवान मृत्युमुखी, चीनने काय म्हटलं?\\nसारांश: तब्ब्ल 45 वर्षांनंतर भारत आणि चीनमधल्या सीमावादात पहिल्यांदाच जीवितहानी झालेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूर्व लडाखमधल्या गलवान खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री (15\/16 जून) चीन आणि भारतीय लष्करादरम्यान समोरासमोर झालेल्या संघर्षात भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्यासह 19 जवानांचा मृत्यू झालाय.\n\nमंगळवारी रात्री उशीरा भारतीय लष्करानं याविषयीचं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. \n\nयात म्हटलंय, \"भारत आणि चीनचं लष्कर गलवान भागातून मागे हटलंय. 15\/16 जूनच्या रात्री इथेच दोन्ही देशांच्या सैनिकांदरम्यान चकमक झाली. चकमक आणि वादग्रस्त भागातल्या ड्युटी दरम्यान 17 भारतीय सैनिक गंभीररित्या जखमी झाले होते. शून्याच्या खाली असणारं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमा तणाव : चीनने गलवानमधून माघार घेतली का?\\nसारांश: भारत आणि चीनच्या सैन्याने गलवानमधून माघार घेतल्याच्या बातम्या येत आहेत. यादरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी स्पष्टीकरण दिलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारत-चीन संबंध ताणले गेले होते.\n\nसीमेवरचा ताण कमी करण्याच्या दिशेने दोन्ही देश काम करत असल्याचं चीनने म्हटलंय. पण आपल्या सैन्याने माघार घेतलीय की नाही, याविषयी चीनने आपल्या वक्तव्यात स्पष्टपणे काहीही सांगितलेलं नाही. \n\nचीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजीआन यांना रॉयटर्स वृत्तसंस्थेने विचारलं, \"भारतीय मीडियातल्या बातम्यांनुसार ज्या गलवान खोऱ्यामध्ये दोन्ही देशांदरम्यान झटापट झाली होती होती, तिथून चीनने तंबू आणि उपकरणं हलवली आहेत. या वृत्ताला तुमचा दुजोरा आहे का?\"\n\nया प्रश्नावर उत्तर द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमावाद - 'सीमेवरील एकाही राष्ट्राशी सलोख्याचे संबंध नाही आणि जग जिंकायला निघाले', सामनातून टीका : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. सामनातून नरेंद्र मोदींवर टीका \n\n\"भारताच्या सीमेवरील एकाही राष्ट्राशी आपले सलोख्याचे संबंध नाहीत आणि आपले राज्यकर्ते जग जिंकायला निघाले याचं आश्चर्य वाटतं. नेपाळने भारताचा नकाशा कुरतडला आहे. पाकिस्तानची मस्ती सर्जिकल स्ट्राइकनंतरही कायम आहे,\" असं म्हणत शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.\n\nसोमवारी भारत-चीन सीमेवर झालेल्या चकमकीत भारताच्या 20 जवानांचा मृत्यू झाला आहे. \n\nचीन तर एक फसवा आणि मायावी देश आहे, पण नेपाळही भारताकडे वाकड्या नजरेने पाहात असेल, आव्हानाची भाषा क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-चीन सीमावादात पल्लवी-हाईगोचा संसार कसा अडकला?\\nसारांश: \"चीनमध्ये कोरोनाची साथ पसरायला लागल्यावर मी माझी पत्नी आणि लेकीकडे अहमदाबादला आलो. आता आम्ही इथे अडकलो आहोत आणि चीनला कधी परतता येईल हे मला माहीत नाही. मी माझ्या देशात परण्याची वाट पहातोय...\" अहमदाबादमधल्या पल्लवीने तिचा नवरा - हाईगोचं म्हणणं भाषांतरित करून सांगितलं. हाईगो चिनी नागरिक आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पल्लवी - हाईगो\n\nपेशानं इंजीनियर असणारे हाईगो चीनच्या शिजुआन प्रांतातले आहेत. चिनी भाषेच्या इंटरप्रिटर - दुभाषी असणाऱ्या गुजरातच्या पल्लवीसोबत त्यांनी 2016 च्या डिसेंबरमध्ये लग्न केलं. \n\nत्यांच्या अडीच वर्षांच्या लेकीचं नाव आहे - आंची. \n\nहाईगो सांगतात, \"वुहानमध्ये कोरोना व्हायरस थैमान घालत असताना अख्ख्या चीनमध्ये भीतीचं वातावरण होतं. प्रत्येक जण कसल्यातरी भीतीच्या छायेत जगत होता.\"\n\n\"पल्लवी आणि तिच्या वडिलांना माझ्या आरोग्यआणि सुरक्षिततेविषयी काळजी वाटत होती. भारतात येऊन मी माझ्या कुटुंबासोबत रहाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-नेपाळ राजकारण जेव्हा बेभरवशाच्या मान्सूनच्या पुरामुळे तापतं...\\nसारांश: भारत आणि नेपाळमध्ये पाण्यावरून यापूर्वीही वाद झालेले आहेत. पण गेली काही वर्षं जून ते सप्टेंबरदरम्यान दर पावसाळ्यात परिस्थिती चिघळते. असं का होतं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूर परिस्थिती का निर्माण होते?\n\nपूर परिस्थितीमुळे या शेजाऱ्यांमधला तणाव वाढतो. वैतागलेले दोन्ही बाजूंचे नागरिक त्यांना होणाऱ्या त्रासाला दुसरी बाजू जबाबदार असल्याचं म्हणतात. \n\nयावर्षी पुरामुळे या भागात हाहाःकार माजला आहे. नेपाळ आणि बांगलादेशात 12 पेक्षा जास्त जणांचा बळी गेला असून भारताच्या उत्तरेकडील आणि ईशान्येकडील 30 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. \n\nनेपाळ आणि भारतादरम्यान 1,800 किलोमीटरची खुली सीमारेषा आहे. नेपाळमधून भारतामध्ये तब्बल 6,000 नद्या आणि ओढे वाहून येतात. आणि कोरड्या मोसमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप 2019 : दोन्ही देशांमधल्या सामन्याला का चढतो युद्धाचा रंग?\\nसारांश: भारत-पाकिस्तानची मॅच ही कधीच सामान्य मॅच नसते. त्यात सर्व स्तरातील लोकांची भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर असते. आपलं पद, प्रतिष्ठा विसरून हिरीरीने लोक या युद्धजन्य मॅचचा आनंद घेतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही चाहत्यांचा आवेश हा भारत-पाकिस्तानची मॅच जणू जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा प्रकारचा असतो. मात्र खेळाडूंवर त्याचं दडपण येतं. रविवारी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचच्या आधी आणि नंतरही अशाच भावनांना पूर आला होता. \n\nरविवारी झालेल्या मॅचला पुलवामा हल्ला आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पार्श्वभूमी होती. त्यामुळं आधीपासूनच एक वातावरण निर्मिती झाली होती. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने एक जाहिरात केली होती. \n\nया जाहिरातीत बालाकोट स्ट्राईकच्या वेळी चर्चेत आलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सारखीच दिसणारी एक व्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप मॅच: 'सर्फराझला जे करण्यास मनाई केली होती, त्याने तेच सगळं केलं’ - ब्लॉग\\nसारांश: या वर्ल्ड कप स्पर्धेत सगळ्यात जास्त रंगलेल्या मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानवर 89 धावांनी विजय मिळवला. त्याबद्दलही अभिनंदन. आणि 140 धावांसह भारताचा डाव रचणाऱ्या रोहित शर्माचंही अभिनंदन.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्या फलंदाजानं एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामान्यात तीनवेळा द्विशतक झळकावलंय, त्याला 140 धावा काढायला काय लागतं. मला फक्त वाईट एका गोष्टीचं वाटत आहे की जर पावसाने हजेरी लावलीच होती तर त्याने आणखी 2-3 तास तरी इथे थांबायलं हवं होतं ना. काय बिघडलं असतं त्याचं?\n\nपण ते म्हणतात ना, जेव्हा काळ मुळावर उठतो तेव्हा सरळ गोष्टीही वाकड्याच होतात. पाकिस्तानने 35 ओव्हर्सपर्यंत मॅच खेळली होती आणि तितक्यात पाऊस आला.\n\nडकवर्थ लुईस नियमानुसार 50 ओव्हर्स कमी करून तो सामना 40 ओव्हर्सचा करण्यात आला. त्यामुळे पुढच्या 20 च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात आयात होणारी 66% खेळणी आहेत मुलांसाठी घातक\\nसारांश: \"माझ्या मुलाला जे खेळणं आवडतं ते मी त्याला घेऊन देते. फार काही बघत नाही. खेळण्यांमुळे काही नुकसान होतं, असं मला वाटत नाही. जेली खेळल्यानंतर त्यांनी हात धुवायला हवे, एवढी काळजी घेते.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीत राहणाऱ्या शिबाप्रमाणे इतर अनेक पालकांचंही हेच मत आहे. \n\nखेळणी घातक असू शकतात, असं त्यांना वाटत नाही. मुलांची आवड आणि खेळण्याचा दर्जा बघून खेळणं विकत घेतलं जातं. खेळणं सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्याचा दुसरा पर्यायही त्यांच्याकडे नसतो. \n\nमात्र, भारतात आयात होणारी 66.99% खेळणी मुलांसाठी धोकादायक असल्याचं भारतीय गुणवत्ता परिषदेच्या (QCI) अहवालात म्हटलं आहे. \n\nभारतातली अनेक खेळणी मेकॅनिकल, केमिकल आणि इतर अनेक प्रकारच्या चाचणीत अपात्र ठरल्याचं QCI ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळलं आहे. \n\nQC"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात कोरोना लसीकरण वाढलं तरी रुग्णांची संख्या का वाढत आहे?\\nसारांश: भारतातील अधिकाअधिक जणांना कोरोनाची लस दिली जात असतानाही रुग्णांच्या वाढत्या संख्येनं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतात जानेवारी महिन्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला धीम्या गतीनं झालेल्या लसीकरण मोहिमेला आता चांगलाच वेग आला आहे. जसजसं लसीकरण वाढत जाईल तसतशी रुग्णांची संख्या कमी होत जाईल, असा अंदाज अनेकांनी व्यक्त केला होता. पण, सध्या याउलट स्थिती पाहायला मिळत आहे. यामागचं कारण काय आहे ते डेटाच्या साहाय्यानं शोधण्याचा प्रयत्न करुया.\n\n14 मार्चपर्यंत भारतात कोरोना लसीचे 2.9 कोटी डोस देण्यात आले. यापैकी 18 टक्के जणांना कोरोना लसीचा दुसरा डोसही मिळाला. आसाम, अरुणाचल प्रदेश आणि दिल्लीसारख्या लहान र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात लष्करी उठाव शक्य आहे का?\\nसारांश: झिंबाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यावर राजीनाम्यासाठी चहूबाजूंनी दबाव वाढतच आहे. राजधानी हरारेमधील घरात ते लष्कराच्या नजरकैदेत आहेत. आणि लष्करानं तिथं शासनाचा ताबा घेतल्याचा दावा केला जात आहे, आणि लोकही याचा आनंद साजरा करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुर्कस्तान आणि व्हेनेझुएलामध्येही सरकार उलथून टाकण्याचे असे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. पाकिस्तानात तर देश अस्तित्वात आल्यापासून सरकारं उलथून टाकण्याचा सिलसिला सुरूच आहे.\n\nपण आफ्रिका, लॅटिन अमेरिका, मध्य पूर्वेतील काही देशांप्रमाणे भारतात मात्र तशी कोणतीही घटना घडलेली नाही. \n\nभारतातील लोकशाही एवढी सक्षम आहे की लष्कराला तसं काही करणं शक्यच होणार नाही. याची अनेक कारणं आहेत.\n\nभारतीय लष्कराची स्थापना इंग्रजांनी केलेली आहे. तसंच त्याची रचना पश्चिमेकडील देशांच्या धर्तीवर करण्यात आली आहे. \n\nलोकशाही असले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतात लहान मुलांवरील अत्याचार प्रकरणांत वाढ होतेय?\\nसारांश: गेल्या काही आठवड्यांपासून बाललैंगिक अत्याचाराच्या बातम्या आणि लोकांचा रोष बघता भारतात बाललैंगिक अत्याचाराचं प्रमाण वाढतंय, असं चित्र समोर येतंय. ते किती खरं आहे?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जून महिन्यात मध्य प्रदेशात एका सात वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कारानंतर जनक्षोभ उसळला होता. प्रश्न असा निर्माण होतो की 18 वर्षांखालील व्यक्तींवर किंवा बालकांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होतेय का?\n\nबाललैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांत वाढ होतेय की त्यांची नोंद भारतात प्रसारमाध्यमांचा वाढता प्रसार, मोबाईल फोन्सची व्यापकता हेही याचं मुख्य कारण असू शकतं. \n\nबलात्काराच्या कायदेशीर व्याख्येतसुद्धा बदल झाला आहे आणि नवीन तरतुदीनुसार पोलिसांना लैंगिक हिंसाचाराची तक्रार नोंदवून घेणं अनिव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारताविरुद्धच्या कसोटीसाठी हा 7 वर्षांचा लेग-स्पिनर ऑस्ट्रेलियन टीममध्ये\\nसारांश: ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या कसोटी मालिकेसाठी भारताने आपल्या संघात हार्दिक पंड्या आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश केला आहे. ऑस्ट्रेलियानेही 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी 15 जणांचा संघ जाहीर केला. पण ही घोषणा झाल्यापासून सगळीकडे ऑस्ट्रेलियन टीममधल्या एका नवीन लेग स्पिनरची जोरदार चर्चा सुरू झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आर्ची शिलर\n\nआर्ची शिलर असं या नव्या लेग स्पिनरचं नाव आहे. आणि त्याच्या चर्चेत राहण्याचं कारण आहे त्याचं वय - अवघे 7 वर्षं.\n\nभारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी आर्ची ऑस्ट्रेलियन संघाचा उपकर्णधारही आहे. आर्ची शिलरने अॅडलेड कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियन संघासोबत सरावही केला होता. \n\nऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन यानं शनिवारी आर्चीच्या 7व्या वाढदिवशीच ही घोषणा केली. क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही या वृत्ताला दुजोरा दिला.\n\nक्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकृत वेबसाइटनेही डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच आर्चीच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारताविषयी ओबामांनी सांगितलेल्या 11 गोष्टी\\nसारांश: नवी दिल्लीतील नेतृत्वशैलीविषयक परिषदेत बोलण्यासाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतात आहेत. याआधी दोनवेळा ते भारतभेटीवर आले होते. त्यावेळी भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल त्यांनी गौरवोद्गार काढले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ओबामा भारतभेटीवर संचालनादरम्यान.\n\nकाय म्हणाले होते ओबामा भारताबद्दल? त्यांचे निवडक 11 उद्गार.\n\n1. भारत आणि अमेरिका या दोन देशांतील मैत्रीपूर्ण संबंध या शतकातला निर्णायक कालखंड आहे. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या दौऱ्यासाठी मी भारताची निवड केली. या दौऱ्यात भांगडाच्या तालावर मी नाचलो होतो. दिवाळीचा अनोखा सण आम्ही व्हाईट हाऊसमध्ये साजरा केला होता. \n\n2. अमेरिकेत वंशभेदाविरोधात मार्टिन ल्युथर किंग (कनिष्ठ) संघर्ष करत असताना त्यांचं प्रेरणास्थान महात्मा गांधी होते. ल्युथर किंग यांनी भारताला भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतीय अर्थव्यवस्था आता जगात सर्वांत वेगाने वाढणारी नाही, ‘विकासाची’ गती का मंदावली?\\nसारांश: भारतीय अर्थव्यवस्थेची गती गेल्या पाच वर्षांत अतिशय मंदावली आहे. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत ही माहिती समोर आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवीन अर्थमंत्री म्हणून निर्मला सीतारामन यांच्यापुढे एक मोठं आव्हान आहे.\n\nनवीन आकडेवारी मोदी सरकारसाठी एक मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे. नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर झालं असून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर आव्हानांची जंत्री आहे. \n\nगेल्या आर्थिक वर्षात (एप्रिल2018- मार्च 2019 ) आर्थिक विकासाच्या दरात 6.8% टक्क्यांनी वाढ झाली. तर जानेवारी ते मार्च या तिमाहीत आर्थिक विकासाची टक्केवारी 5.8% होती. त्यामुळे गेल्या दोन वर्षांत चीनपेक्षा भारत पहिल्यांदाच मागे पडला आहे.\n\nयाचा अर्थ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतीय मुलींना चिनी नवरा का नको असतो?\\nसारांश: भारतीय महिला चिनी पुरुषांशी का लग्न करत नाहीत? या प्रश्नाचं उत्तर चीनमधले इंटरनेट युजर्स शोधत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनमध्ये Quoraसारखीच एक प्रश्न उत्तरांची वेबसाईट आहे, तिचं नाव आहे Zhihu. या साईटवर हा प्रश्न विचारण्यात आला आहे.\n\nहा प्रश्न एक वर्षांपूर्वी विचारण्यात आला होता पण आता हा थ्रेड पुन्हा सक्रिय झाला असून अनेक जण भारतीय महिला चिनी नवरा का स्वीकारत नाहीत या प्रश्नावर स्वतःचा अंदाज व्यक्त करत आहेत. \n\nZhihu.com हा प्रश्न आतापर्यंत 12लाख वेळा पाहिला गेला आहे. \n\nदोन्ही देशांत लिंगगुणोत्तर बिघडलेलं असल्यानं लग्न हा महत्त्वाचा मुद्दा आहे. चीनची लोकसंख्या 1.4 अब्ज इतकी असून पुरुषांची संख्या महिलांच्या तुलने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भारतीय स्टार्ट-अप्स गुगलविरोधात का लढत आहेत?\\nसारांश: भारतातील काही मोठे स्टार्ट-अप्स आणि गुगल यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. गुगल प्ले स्टोअरच्या नियमांमध्ये मोठे बदल झाल्यामुळे भारतातील काही स्टार्टअप्समध्ये नाराजी आहे. विश्लेषकांच्या मते याचा भारताच्या इंटरनेट उद्योगावर गंभीर परिणाम होऊ शकतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काही न्यूज रिपोर्ट्सनुसार, 'भारतीय स्टार्ट-अप्सकडून गुगल 30 टक्के कमिशन घेणार असल्याने त्यांच्यात नाराजी आहे.' \n\n'जे शुल्क ठरवण्यात आले आहे ते प्रचंड जास्त आहे,' असे अनेक भारतीय स्टार्ट-अप्सचं म्हणणं आहे. यामुळे भारतीय कंपन्यांमध्ये गुगल प्ले-स्टोरला बायपास करत एक पर्यायी अॅप तयार करण्याबाबतही चर्चा सुरू आहे.\n\n'भारतीय बाजारात आपल्या ताकदीचा गैरवापर करण्यासाठी गुगलची चौकशी करणार असल्याचं वक्तव्य भारताच्या अँटी-ट्रस्ट नियामकांनी नोव्हेंबर महिन्यात केलं होतं. यामुळेही भारतीय स्टार्ट-अप्सचं धैर्य वा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भीमा कोरेगाव : राहुल फटांगडे हत्याप्रकरणी तिघांना अटक\\nसारांश: भीमा कोरेगाव पेटलेल्या हिंसाचारात ठार झालेल्या युवकाच्या हत्याप्रकरणी अहमदनगरात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अटकेत असलेल्या तिघांची नावं पुणे ग्रामीण पोलीस विभागानं जाहीर केली नसली तरी, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगितलं आहे.\n\nत्याचबरोबर सणसवाडीत घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.\n\n1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव परिसरात उसळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे यांना जीव गमवावा लागला होता. \n\nहा तपास करताना दंगली दरम्यानच्या व्हीडिओ क्लिप, मोबाईल कॉल रेकॉर्ड, मोबाईल डम डाटा, CCTV फुटेज अशा इलेक्ट्रॉनिक माहितीचा उपयोग केला, असं पोलिसांनी सांगितलं.\n\n1 जानेवारी रोजीची भीमा कोरेगाव परि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भुसावळ हत्याकांड : भाजप नगरसेवकाच्या हत्येमागे राजकीय कारण की जुनं वैमनस्य?\\nसारांश: भाजप नगरसेवक रवींद्र खरात यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. गेले 48 तास भुसावळ शहरात तणाव आहे आणि याच घटनेची चर्चा आहे... मात्र दबक्या आवाजात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भुसावळमधील समता नगर भागात 6 ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. तीन जण मोटरसायकलवरून खरात यांच्या घराजवळ आले. हाती धारदार शस्त्रं आणि गावठी कट्ट्यांनी त्यांनी दोघांवर हल्ला केला. मग ते पुढे खरात यांच्याकडे गेले.\n\n\"हम्प्या उर्फ रवींद्र खरात घराबाहेर बसले असताना त्यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. ते जीव वाचवण्यासाठी पळत असताना त्यांच्यावर मागून गोळ्या झाडणायत आल्या. यावेळी रवींद्र खरात यांना वाचवण्यासाठी त्यांचे भाऊ सुनील धावून आले. पण आरोपींनी त्यांच्यावरही गोळीबार केला. याच वेळी रव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: भेटा अमेरिकाज गॉट टॅलन्ट ही जागतिक स्पर्धा गाजवणाऱ्या भारतीय डान्सर जोडीला....\\nसारांश: सोनाली आणि सुमंत ही जोडी सध्या फक्त भारतातच नाही तर जगभर गाजतेय. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकाज गॉट टॅलन्ट या कार्यक्रमातला या जोडीचा एक व्हीडिओ चांगलाच व्हायरल झाला. आणि त्यानंतर कार्यक्रमाच्या परीक्षकांनी या जोडीला थेट उपउपान्त्य फेरीत प्रवेश दिला. पुढे घडला तो मोठा इतिहास आहे. एका गरीब घरात लहानाची मोठी झालेली सोनाली आणि कोलकाता शहरात जिद्दीने नृत्य शिकणारा सुमंत यांची ओळख करून घेऊया या व्हीडिओतून...\n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंगळावरून नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरने 100 दिवसांत पाठवलेले भन्नाट फोटो पाहिलेत का?\\nसारांश: नासाचा पर्सिव्हिअरन्स रोव्हर मंगळ ग्रहावर उतरून 100 दिवस पूर्ण झाले आहेत. मंगळावर यापूर्वी कधी जीवसृष्टी होती का, या ग्रहाचा भूगोल कसा आहे, वातावरण कसं होतं आणि आता कसं आहे, या सगळ्याचा शोध हा रोव्हर घेतोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नासाच्या पर्सिव्हिअरन्स रोव्हरच्या उंच खांबावरच्या कॅमेऱ्याने काढलेला फोटो, 27 मार्च 2021\n\n18 फेब्रुवारीला मंगळावर उतरल्यापासून या रोबोने त्याच्या आजूबाजूच्या परिसराचे फोटो काढायला सुरुवात केली. रोव्हर जिथे उतरला ते येझरो विवर (Jezero Crater) या ग्रहाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेला असून ते 49 किलोमीटर्स व्यासाचं आहे. \n\nया रोव्हरवर असणाऱ्या इंजेन्युईटी (Ingenuity) या लहानशा हेलिकॉप्टरनेही हवेतून काही फोटो काढले आहेत. या ग्रहावर उडवण्यात आलेलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. \n\nनासाच्या या मंगळ मोहिमेदरम्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंत्रिमंडळ फेरबदल : खाती कमी करून देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंचं राजकीय वजन कमी केलं?\\nसारांश: 16 जूनला मंत्रिमंडळ विस्तार करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 13 नवीन चेहऱ्यांना संधी दिली त्याचबरोबर सहा मंत्र्यांना डच्चू दिला. नवीन मंत्र्यांकडे जबाबदाऱ्या सोपवताना मुख्यमंत्र्यांनी काही खातेबदलही केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या बदलात भाजपचे वरिष्ठ नेते आणि मंत्री विनोद तावडे यांच्याकडून शालेय शिक्षण आणि क्रीडा खातं काढून घेण्यात आलं आहे. तावडेंकडून काढून घेतलेली ही खाती भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत. \n\nया बदलांमुळे विधानसभा निवडणुकीला अवघे 3 महिने बाकी असताना विनोद तावडेंचं खातं कमी करण्यामागचं कारण काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तावडेंचे पंख कापले आहेत का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. \n\nया निर्णयाबद्दल बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांनी सांगितलं, की 2014 च्या निवडणुक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मंत्रिमंडळ विस्तार: पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिपद का मिळालं नाही?\\nसारांश: \"नव्या सरकारमध्ये तुमचं स्थान काय असेल?\" तीन आठवड्यांपूर्वी बीबीसी मराठीनं असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले होते, \"माझं स्थान माझा पक्ष ठरवेल.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ठाकरे सरकारमध्ये पृथ्वीराज चव्हाण\n\nठाकरे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात महाविकास आघाडीतले काही नेते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत, मात्र यापैकी काँग्रेसच्या यादीत 'पृथ्वीराज चव्हाण' हे नाव नसल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात.\n\nपृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. तसंच, 'मिस्टर क्लीन' म्हणूनही त्यांना संबोधलं जातं. अशा नेत्याला मंत्रिपद न मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\n\nया सगळ्यांवरून दोन प्रश्न प्रामुख्यानं समोर येतात, एक म्हणजे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मतदान : ‘कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच’ - भाजप उमेदवाराचं EVMबद्दल वक्तव्य\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. 'कुठलंही बटण दाबा, मत कमळालाच'\n\nमहाराष्ट्र आणि हरयाणा राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान होत आहे. हरयाणातील एका भाजपा उमेदवाराने EVMचं कोणतंही बटण दाबा, मत कमळालाच जाणार आहे असं खळबळजनक विधान केलं आहे. \n\nअसांध विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बख्शीशसिंह याचां एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारसंघातील एका सभेच्या भाषणावेळी बख्शीशसिंग यांनी EVM सेट केल्याचं सूचवलं आहे. तुम्हीही कुठलंही बटन दाबा, मत कमळाचा पडणार असा दावा विर्क यांनी केला आहे. \n\nजर तुम्ही आज चूक केली, तर त्याची स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मदर्स डे : कोरोना रुग्णांवर सहा महिन्यांची गरोदर असतानाही उपचार करणारी कोव्हिड योद्धा\\nसारांश: \"बाळ पोटात असल्यापासून आई बाळावर गर्भसंस्कार करते. आता मी जे काही करतेय, ते बाळाला शिकायला मिळेल. तो आयुष्याची खडतर वाट आणि येणारी आव्हानं पेलण्यासाठी तयार होईल\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सहा महिन्यांच्या गर्भवती डॉ. रूपाली अंगारख-मोहिते कोव्हिडयोद्धा आहेत. रुग्णांसाठी आपलं कर्तव्य तसूभरही न विसरता, जीव धोक्यात घालून त्या न थकता, न डगमगता रुग्णसेवा करत आहेत. \n\nआई होणारी प्रत्येक महिला गरोदरपणात आपली आणि बाळाची जीवापाड काळजी घेते. मग, तुम्हाला कोव्हिड सेंटरमध्ये भीती वाटत नाही का, असं विचारल्यावर डॉ. रुपाली म्हणतात, \"गरोदर असताना काम करण्याची भीती आहेच. पण, मी डॉक्टर आहे. रुग्णसेवा माझं कर्तव्य आहे, याची मला जाणीव आहे.\"\n\nकोरोना संसर्गात पहिल्या दिवसापासून डॉ. रुपाली काम करतायत. ठा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मध्य प्रदेश पोटनिवडणूक : ज्योतिरादित्य सिंधिया यांचं राजकीय भवितव्य कसं असेल?\\nसारांश: मध्य प्रदेशमध्ये 3 नोव्हेंबर रोजी 28 विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसविरोधात बंड करून मार्च 2020 मध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांनी 22 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला. काही दिवसांनंतर आणखी 3 काँग्रेस आमदारांनी भाजपची वाट धरली. याशिवाय 3 विद्यमान आमदारांचं निधन झालं. त्यामुळे मध्य प्रदेशात पोटनिवडणूक घेण्यात आली आहे. \n\n2018 मध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने सरकार स्थापन केलं होतं. \"पण कमलनाथ यांच्या सरकारमध्ये आपली विकासकामे रखडवली. आपल्यावर अन्याय झाला. काँग्रेस पक्ष श्रेष्ठींकडे याविषयी तक्रार केली. पण काही फायदा झाला नाही. म्हणून नाईलाजानं भाज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मनसुख हिरेन प्रकरण : CDR म्हणजे काय? तो कोणाला मिळू शकतो?\\nसारांश: उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबई पोलिस\n\nमनसुख हिरेन यांच्या पत्नीने या हत्येमागे पोलीस सचिन वाझे असल्याचा संशय व्यक्त केला. विरोधीपक्षाने वाझेंच्या अटकेची मागणी केली. तर सरकारने वाझेंची क्राइम ब्रांचमधून उचलबांगडी केली.\n\nहिरेन प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझेंचं CDR प्रकरणं विधीमंडळात चांगलंच गाजलं.\n\nविरोधीपक्ष नेत्यांना CDR कसा मिळाला? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला. तर, \"मी CDR मिळवला. माझी चौकशी करा,\" असं खुलं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.\n\nपण CDR म्हणजे काय? त्याचा उपयोग कशासाठी ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मनोज चौधरी आत्महत्या: एसटी कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सरकारचा निर्णय, दोन महिन्यांचा पगार जमा करणार\\nसारांश: माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती आणि ठाकरे सरकार जबाबदार असल्याची सुसाईड नोट लिहून जळगावातील एका कंडक्टरनं आत्महत्या केली आहे, असं जळगाव ग्रामीण पोलिसांनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मनोज चौधरी\n\nसध्या पोलिसांच्या ताब्यात सुसाईड नोट आली असून त्यातील हस्ताक्षर हे मनोज चौधरी यांचेच असल्याचे प्रथमदर्शनी दिसते असे पोलिसांनी सांगितले आहे. \n\nत्यानंतर आता राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना एका महिन्याचं वेतन आणि दिवाळी बोनस आज, तर एका महिन्याचं वेतन दिवाळीपूर्वी करण्याचं आश्वासन दिलं आहे. \n\nप्रकरण काय?\n\nजळगाव आगारातील एसटी महामंडळात काम करणाऱ्या कंडक्टर मनोज चौधरी यांनी राहत्या घरी आत्महत्या केली.\n\nत्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलं की, \"एसटी महामंडळातील कमी पगार व त्यातील अनियमितता यास क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ममता बॅनर्जी विरुद्ध CBI : नरेंद्र मोदींवर आरोप करत ममतांची आंदोलनाची घोषणा\\nसारांश: पश्चिम बंगालमध्ये बहुचर्चित शारदा चिटफंड घोटाळ्यातील चौकशीवरून नाट्मय घटना घडल्या असून कोलकाता पोलीस आणि CBIमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"CBIचं एक पथक कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांची चौकशी करायला गेलं होतं. मात्र पोलिसांनी त्यांना थांबवलं आणि पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं . त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही पोलीस आयुक्तांच्या घरी पोहोचल्या होत्या. ममता बॅनर्जी यांनी या विरोधात ठिय्या आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.\n\nघटनास्थळी उपस्थित असलेले बीबीसी प्रतिनिधी अमिताभ भट्टासाली यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितलं की CBI अधिकाऱ्यांना सध्या पोलीस ठाण्यात थांबवून ठेवलेलं नाही. \n\nममता बॅनर्जी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ममता बॅनर्जी: खरंच बंगाल पोलिसांनी CRPF जवानांना मारहाण केली होती? - फॅक्ट चेक\\nसारांश: पश्चिम बंगालच्या पोलिसांनी मतदानादरम्यान ऑन-ड्यूटी असलेल्या CRPF जवानांना मारहाण केली, असा दावा करणारा एक व्हीडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्हीडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय की, \"ममता बेगमच्या पोलिसांनी जवानांनाही सोडलं नाही. या व्हीडिओला शेअर करा आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवा.\"\n\nदीड मिनिटाच्या या व्हीडिओला हजारो व्ह्यूज आहेत, शेकडो शेअर्स आहेत.\n\nहा व्हीडिओ आणखी एका वेगळ्या दाव्यासह शेअर केला जातोय, की पश्चिम बंगालमधल्या रोहिंग्या शरणार्थींनी CRPF जवानांनी मारहाण केली म्हणून. \n\nबीबीसीच्या पडताळणीमध्ये हे दावे खोटे असल्याचं लक्षात आलं. या व्हीडिओमध्ये संतापलेला जमाव एका सरकारी वाहनावर हल्ला करताना दिसत आहे. काचा फोडलेल्या या वाहना"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ममता बॅनर्जींचा टोला, निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता #5मोठ्या बातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ममता बॅनर्जी\n\n1.निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपनं 50चा आकडाही गाठला नसता-ममता बॅनर्जी \n\n\"निवडणूक आयोगाच्या मदतीशिवाय भाजपला 50 पेक्षा अधिक जागाही मिळाल्या नसत्या, असा गंभीर आरोप ममता दीदींनी केला आहे. निवडणूक आयोगाचं पॅनल भाजपचा प्रवक्ता असल्यासारखं वागत होतं,\" असंही त्यांनी म्हटलं आहे. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत त्या बोलत होत्या. \n\nममता म्हणाल्या, \"यावेळी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक आयोगाची वागणूक भयानक होती. तृणमूलची यंदा डबल सेंच्युरी होईल आणि आम्ही 221 चा आकडा गाठू असा आम्हाला विश्वास"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मयांक अगरवाल : वीरेंद्र सेहवागला आदर्श मानणारा टीम इंडियाचा नवा ओपनर\\nसारांश: धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागला आदर्श मानणारा मयांक अगरवाल टीम इंडियाचा नवा ओपनर झाला आहे. बुधवारपासून सुरू झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत मयांकनं टीम इंडियासाठी पदार्पण केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मयांक अगरवाल\n\nस्थानिक क्रिकेटमध्ये गेले काही वर्ष खोऱ्याने धावा करणारा मयांक अगरवालचं नाव सलामीवीर म्हणून सातत्याने चर्चेत होतं. \n\nवेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी मयांकची भारतीय संघात निवड झाली होती. त्या मालिकेत मुंबईकर पृथ्वी शॉने शतकी खेळीसह दिमाखदार पदार्पण केलं. हा सूर कायम राखत पृथ्वीने दुसऱ्या कसोटीतही चांगली कामगिरी केली. पहिल्याच मालिकेत पृथ्वीला मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराने गौरवण्यात आलं. पृथ्वीच्या शानदार कामगिरीमुळे मयाकंचं पदार्पण लांबलं होतं. \n\nमुरली विजय आणि लोकेश राहुल यांना लौकि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण : 'माझ्या भावाचं बलिदान व्यर्थ गेलं, हीच भावना आज माझ्या मनात आहे'\\nसारांश: मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं आहे. मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काकासाहेब शिंदे आणि अविनाश शिंदे\n\nमराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जुलै 2018मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या काकासाहेब दत्तात्रय शिंदे या आंदोलकानं गोदावरी नदीत उडी मारून जीव दिला होता. मूळ गंगापूर तालुक्यातील कानडगावचे काकासाहेब शिंदे यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरून उडी घेतली होती. यासदंर्भातला एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. \n\nकाकासाहेब यांचे लहान भाऊ अविनाश शिंदे हे 26 वर्षांचे आहेत. \n\nअविनाश शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बीबीसी मराठीला प्रतिक्रिया देताना म्हटलं, \"आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण : संभाजीराजेंची आक्रमकता उद्धव ठाकरे सरकारसाठी फायदेशीर की डोकेदुखी वाढवणारी?\\nसारांश: राज्याचा दौरा करुन खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणप्रश्नी अखेर आपली भूमिका मांडली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संभाजीराजे छत्रपती\n\nमुंबईमध्ये पत्रकार परिषदेत संभाजीराजे यांनी राज्य आणि केंद्र सरकारला काही पर्याय देत 6 जूनपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावरून संभाजीराजे यांची भूमिका ठाकरे सरकारसाठी डोकेदुखी ठरणार की फायदेशीर ठरेल हे पाहावं लागेल. \n\nयाचं कारण म्हणजे एकीकडे शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी 5 जून रोजी 'बोलका मोर्चा' काढणार असल्याचं सांगितलं आहे. तर भाजपनं आज कोल्हापूर इथं 'धरणे आंदोलन' करत मराठा आरक्षण प्रश्नावर रस्त्यावरच्या लढाईला समर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे\\nसारांश: \"नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करू,\" हे जाहीर करतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे, असं मत व्यक्त केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी राज्याला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली. \n\nत्यांच्या भाषणातले महत्त्वाचे 10 मुद्दे पुढीलप्रमाणे :\n\n1. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी त्यावरच्या सर्वंकष अहवालाची गरज आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाची स्थापना केली. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती राज्य मागास वर्ग आयोगाला आम्ही केली आहे. नुकतंच, उच्च न्यायालयानं या आयोगाचा अहवाल कधीपर्यंत येईल याचा कालबद्ध कार्यक्रम द्यावा, असे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडे आहेत 'हे' 4 पर्याय\\nसारांश: मराठा आरक्षणाची सुनावणी आता 4 आठवडे पुढे ढकलण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतरची ही आजची पहिलीच सुनावणी होती. विशेष म्हणजे ज्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सप्टेंबर महिन्यात स्थगिती दिली होती त्याच खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकीकडे मराठा आरक्षणाच्या स्थगितीवरील सुनावणीलाही सुप्रीम कोर्टानं पुढे ढकललं आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते आणि संघटना आक्रमक झाल्या आहेत. \n\nमराठा आरक्षण टिकवण्याचे मोठे आव्हान महाविकास आघाडी सरकारसमोर आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे कोणते पर्याय उपलब्ध आहेत? अध्यादेश काढून मराठा आरक्षणावरील लाभ देता येईल का? घटनापीठासमोर बाजू मांडण्यासाठी ठाकरे सरकार काय पावलं उचलेल? नववी सूची म्हणजे काय? या सगळ्याचा आढावा आपण या लेखामध्ये घेणार आहोत. \n\nमराठा आरक्षण टिकवण्यासाठी राज्य सरकारसमोर कोणते पर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण: उद्धव ठाकरे म्हणतात, कोर्टाची स्थगिती अनाकलनीय, पण एकजुटीला तडा जाऊ देऊ नका\\nसारांश: मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या अंमलबजावणीस सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिल्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांसमोर येऊन भाष्य केलं. सुप्रीम कोर्टानं दिलेली स्थगिती अनाकलनीय असल्याचं ते म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह करून कोरोना, शेतकऱ्यांचे विषय, पूर परिस्थिती, मराठा आरक्षण अशा विषयांवर भाष्य केलं.\n\nमराठा आरक्षणावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, \"राज्यातील मराठा आरक्षणासाठी सगळ्यांनी एकमतानं निर्णय घेतला. त्यानंतर प्रकरण न्यायालयात गेलं. आपण कोर्टात कुठेही कमी पडलो नाही. \n\nमराठा आरक्षणाचा प्रश्न मोठ्या बेंचसमोर जाण्याची परवानगी द्या, अशी आमची मागणी होती. ती त्यांनी मान्य केली. पण त्यांनी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी अंतरिम स्थगिती दिली, हे अनाकलनीय आहे. याविषयी आपण चर्चा करत आहोत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षण: मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य मराठा नेत्यांना का वाटतंय संशयास्पद?\\nसारांश: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबतचा अहवाल राज्य सरकारकडे सादर केला आहे. आता येत्या 1 डिसेंबरला जल्लोषाची तयारी करा, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मराठा आरक्षणाचा मसुदा आमच्याकडे आला असून, कायदेशीर बाबी लवकरच पूर्ण करणार. 1 डिसेंबरला आनंदोत्सव साजरा करण्याची तयारी ठेवा,\" असं मुख्यमंत्री फडणवीस गुरुवारी अहमदनगरमध्ये एका सभेत म्हणाल्याचं ट्वीट ANIनं केलं आहे. शेतकरी-वारकरी संमेलनासाठी गुरुवारी शनिशिंगणापूरला आले असताना फडणवीस यांनी हे विधान केलं.\n\nराज्य सरकारनं मागासवर्ग आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी दिलेल्या मुदतीचा आज शेवटचा दिवस होता. निवृत्त न्यायाधीश M. G. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखालील आयोगाने हा अहवाल मुख्य सचिव डी. के. जैन यांच्याकड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षणसाठी सुप्रीम कोर्टात याचिकाकर्त्यांची कॅव्हेट\\nसारांश: मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षण कायम ठेवलं आहे. राज्य सरकारने मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण दिलं होतं. पण इतकं आरक्षण शक्य नाही असंही कोर्टाने सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गायकवाड कमिशनच्या रिपोर्टनुसार मराठा समाजाला 12 ते 13 टक्के आरक्षण देता येऊ शकतं असं कोर्टाने म्हटलं आहे. \n\nनोकरी आणि शिक्षणातलं आरक्षण वैध ठरवण्यात आलं आहे. \n\nदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या नर्णयानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी लगेलचच सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करण्यात आली आहे. \n\nयाचिकाकर्ते विनोद पाटील यांनी अॅड. संदीप देशमुख यांच्या मार्फत सुप्रीम कोर्टात ही कॅव्हेट दाखल केली. त्यामुळे हाय कोर्टाच्या आदेशाला कुणी सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं तर कोर्टाला आधी विनोद पाटील यांची बाजू ऐकून घ्यावी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षणासाठी थांबलेल्या मेगा भरतीविषयी सर्व काही इथे वाचा\\nसारांश: \"मराठा आरक्षणासाठी स्थगित करण्यात आलेली मेगा भरती आता पुन्हा सुरू होणार आहे,\" असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मराठा समाजाला आरक्षणाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर पदभरतीच्या प्रक्रियेसाठी गती आली आहे.\n\nया मेगा भरतीसाठी राज्य सरकारनं मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. या समितीच्या मंगळवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकानुसार राज्य शासनातर्फे कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने या विभागांची क्षेत्रिय स्तरावरील सुमारे 72 हजार पदे भरण्यासाठी आवश्यक कार्यवाहीकरिता मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात दररोज सचिव गटाची बैठक होत आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंचा सरकारला 6 जूनचा अल्टिमेटम\\nसारांश: मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी सरकारला दिले 3 पर्याय देत 6 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. तोपर्यंत दिलेल्या 3 पर्यांयांवर ठोस कारवाई झाली नाही तर कोरोना विसरून रस्त्यावर उतरू असं संभाजीराजेंनी म्हटलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सहा जून रोजी शिवराज्याभिषेक दिन आहे. त्यादिवशी रायगडावरून पुढची भूमिका स्पष्ट करणार असल्याचंसुद्धा संभाजीराजे यांनी सांगितलं आहे. \n\nसंभाजीराजे यांनी दिलेले 3 पर्याय \n\nसंभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी 3 पर्याय देतानाच राज्य सरकारकडे पाच मागण्या केल्या आहेत. \n\nमराठा समाजासाठी 5 मागण्या \n\nसंभाजीराजे यांनी मांडलेले इतर महत्त्वाचे \n\nमुख्यमंत्र्यांची घेतली भेट\n\nयापूर्वी, मराठा आरक्षणप्रकरणी संभाजीराजे छत्रपती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली.\n\nमुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मराठी भाषा दिन : मराठी भाषेचं फारसी कनेक्शन असं आहे\\nसारांश: किल्ला, जहाज आणि दरवाजा... खुर्ची, कागद आणि दुकान... नजर, साल आणि फक्त..\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे शब्द कुठल्या भाषेतले आहेत? आज मराठीत सर्सास वापरले जात असले, तरी हे सगळे शब्द मूळचे मराठी नाहीत, असं सांगितलं तर?\n\nहे सगळे शब्द फारसी भाषेतून आले आहेत आणि मराठीनं ते आपलेसे केले आहेत. आजच्या काळात इराणची अधिकृत भाषा असलेली फारसी ही महाराष्ट्रात अनेक शतकं व्यवहाराची भाषा बनली होती.\n\nआजही आपल्या रोजच्या वापरातल्या मराठीमध्ये या भाषेच्या पाऊलखुणा दिसतात. मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं आम्ही त्याच पाऊलखुणांचा मागोवा घेतो आहोत.\n\nफारसी-मराठीचं नातं कसं जुळलं?\n\nमराठी आणि फारसीचा संबंध अगदी जुना आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्या - सुषमा स्वराज\\nसारांश: पाकिस्ताननं मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावं, अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एएनआयया वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार एका कार्यक्रमात बोलताना सुषमा स्वराज यांनी ही मागणी केली आहे. \n\n\"इम्रान खान एक चांगले शासक आहेत असं काही लोक म्हणतात, ते खरंच एवढे उदार असतील तर त्यांनी मसूद अझहरला भारताच्या ताब्यात द्यावं,\" असं सुषमा स्वराज म्हणाल्या आहेत. \n\nमसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनचा विरोध\n\nजैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करायला चीनने पुन्हा एकदा विरोध केला आहे. \n\nएएफपी या वृत्तसंस्थेनुसार संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महंमद अली का होते शतकातील सर्वोत्तम खेळाडू?\\nसारांश: क्रीडा क्षेत्राशी संबंध आला असेल किंवा नसेल पण महंमद अली हे नाव ऐकलं नाही, अशी व्यक्ती अभावानेच सापडेल. 20व्या शतकातील सगळ्यांत प्रभावशाली आणि प्रथितयश बॉक्सर म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. किंबहुना अनेक जण त्यांना सर्वश्रेष्ठ बॉक्सरच मानतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'द ग्रेटेस्ट' या नावाने अली ओळखले जात\n\nअलींची कारकीर्द जितकी यशस्वी तितकीच वादग्रस्त. अशा महंमद अली यांचा आज 75वा जन्मदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा मागोवा. \n\nकॅशिअर क्ले हे त्यांचं मूळ नाव\n\nकॅशिअस मार्सेलस क्ले हे त्यांचं मूळ नाव. त्यांचा जन्म 17 जानेवारी 1942 रोजी अमेरिकेतल्या केंटकी राज्यात झाला. \n\n1960च्या रोम ऑलिंपिकमध्ये लाईट हेवीवेट गटात त्यांनी सुवर्ण पदक जिंकलं आणि ते पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आले. त्यानंतर चार वर्षात त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला आणि महंमद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाड इमारत दुर्घटना: तेरा जणांचा मृत्यू, नऊ जण जखमी\\nसारांश: रायगडच्या महाड तालुक्यात इमारत दुर्घटनेची घटना घडली. साळीवाडा नाका येथील हापूस तलावाजवळ असलेली तारिक गार्डन नावाची पाच मजली इमारत कोसळली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दुर्घटनेत तेरा जणांचा मृत्यू झाला असून नऊ जण जखमी झाले आहेत. \n\nपुण्याहून काल रात्रीच NDRF ची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना करण्यात आली. ही पथकं लवकरात लवकर पोहोचावी म्हणून ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था करण्यात आली होती, अशी माहिती प्रशासनानं दिली.\n\n\"पाच वर्षांपूर्वी बांधलेल्या या इमारतीत 40 कुटुंबं राहात होते. त्यातील 25 कुटुंबं बाहेर पडली, पण 15 कुटुंब अडकल्याची शक्यता आहे. मदतीसाठी स्थानिकांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही तासापूर्वी इमारत हलत असल्याचे निदर्शनात आल्याने काही कुटुंबं बाहेर पडली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महात्मा गांधी जयंती: भारतीय नोटांवर महात्मा गांधी कुठून आणि कसे आले?\\nसारांश: प्रत्येक देशाच्या चलनी नोटांवर काही विशिष्ट फोटो असतात. भारताच्या चलनी नोटांवर महात्मा गांधींचा फोटो असावा हे कोणी आणि कधी ठरवलं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवीन भारतीय नोटांवरही गांधीजी कायम आहेत\n\nप्रत्येक देशाची केंद्रीय बँक त्या त्या देशाचं चलन प्रसिद्ध करत असते. भारतामध्ये नोटा प्रसिद्ध करण्याचे अधिकार फक्त आणि फक्त रिझर्व्ह बँकेला आहेत. एक रुपयाची नोट भारत सरकारतर्फे प्रसिद्ध करण्यात येते.\n\nभारताच्या चलनातल्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो आहे. हा फोटो बदलून त्याजागी लक्ष्मी देवीचा फोटो छापावा, म्हणजे रुपयाची परिस्थिती सुधारेल असा सल्ला भाजप नेते आणि राज्यसभेतले खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्यानंतर त्यावरून वादही निर्माण झाला होता. \n\nपण भ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महात्मा गांधी: कधीकधी वाटतं नव्या पाकिस्तानी राजकर्त्यांपेक्षा गांधीजी परवडले असते - ब्लॉग\\nसारांश: पाकिस्तानातल्या जनतेला गांधीविषयी काय वाटतं, असा प्रश्न काहींनी विचारला आहे. एकवेळ वाटलं सांगून टाकावं की आमच्या स्वतःच्याच घरात इतक्या भानगडी आहेत की गांधींविषयी विचार करायला वेळच नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहम्मद अली जिन्ना आणि महात्मा गांधी\n\nनंतर आठवलं की आम्हाला शाळेत गांधी हिंदू होते, एवढंच शिकवलं होतं. त्यामुळे पुढचं तुम्हीच समजून घ्या. \n\nसोबतच सांगितलं होतं की गांधी धूर्त होते, पाकिस्तानच्या निर्मितीच्या विरोधात होते. भारतमातेची पूजा करायचे. आम्ही मुस्लिमांनी हिंदूंवर शतकानुशतके राज्य केल्याचा सूड त्यांना उगारायचा होता. \n\nआमचे बापू होते कायदे-आजम. आमचे कायदे-आजम लंडनमध्ये शिकलेले निष्णात वकील होते. त्यांनी गांधींना धोबीपछाड देत त्यांच्याकडून पाकिस्तान पटकावला. \n\nमोहम्मद अली जिन्ना आणि महात्म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महात्मा गांधींच्या वर्ध्यात काँग्रेसनं बैठक घेतली, पण संधी गमावली?\\nसारांश: वर्ध्याच्या गांधी आश्रमात बैठकीचं निमित्त करून काँग्रेसनं 2019च्या सार्वत्रिक निवडणुकांचं रणशिंग फुंकलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा वर्ध्याच्या सेवाग्राममध्ये काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची (CWC) बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसनं 'अभूतपूर्व आणि ऐतिहासिक' म्हटलं आहे.\n\nविशेष म्हणजे काँग्रेसचे मोठे नेते आणि देशभरातले आजी-माजी मंत्री आणि कार्यकर्ते या निमित्तानं बऱ्याच वर्षांनंतर बापूंच्या आश्रमात मोठमोठ्या गाड्यांमध्ये पोहोचले. सेवाग्राम आश्रमात सकाळी ११ च्या सुमारास कार्यकारिणीच्या सर्व नेत्यांनी प्रार्थना केली. त्याआधी राहुल गांधींनी वृक्षारोपण केले. बापू आणि बा कुटीत जाऊन प्रार्थना केली.\n\nगांधी ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र कोरोना : लॉकडाऊन लावल्यास उद्धव ठाकरे सरकार गरजूंना थेट आर्थिक मदत करू शकतं?\\nसारांश: राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वेगाने वाढते आहे. 2020 च्या तुलनेत आता वाढणाऱ्या रूग्णांची संख्या अधिक आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाऊन लागला तर अर्थव्यवस्थेचं चक्र विस्कळीत होतं.\n\nअमरावती आणि नागपूरपासून सुरू झालेली ही लाट राज्यात इतर जिल्ह्यात इतकी पसरली की सरकारला कडक निर्बंध लागू करावे लागले. पण या कडक निर्बंधांचा फारसा फायदा होत नसल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊनच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. \n\n14 एप्रिलनंतर लॉकडाऊनसंबंधी उचित निर्णय घेऊ, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत घेतलेल्या बैठकीनंतर म्हटलं होतं. पण याआधी झालेल्या लॉकडाऊनमुळे दारिद्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र कोरोना : लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्याआधी हे वाचा\\nसारांश: राज्यात पुढच्या पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंध लागू झाले आहेत. पण, या काळात नेमक्या कुठल्या सेवा सुरू राहणार, कुठल्या बंद राहणार याविषयी तुमच्या मनात अनेक शंका असतील. अशाच निवडक 7 प्रश्नांची ही उत्तरं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यात लॉकडाऊन आजपासून लागू होणार आहे.\n\nजड मनाने काही कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी राज्यभर लागू करावे लागत असल्याचं मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. राज्यभर कलम 144 लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. \n\nमुख्यमंत्र्यांनी याला लॉकडाऊन म्हणणं टाळलं आहे. 'ब्रेक द चेन' मोहिमेअंतर्गत पुन्हा कडक निर्बंध असं वर्णन त्यांनी केलंय.\n\nकलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तरं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र लॉकडाऊन: एकीकडे क्रिकेटचे सामने तर दुसरीकडे लॉकडाऊन कसे? - सोशल\\nसारांश: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात 14 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून पुढचे 15 दिवस कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत फेसबुकद्वारे जनतेशी संवाद साधताना माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रात संचारबंदी म्हणजेच 144 कलम लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय कुणालाही घराबाहेर पडता येणार नाही.\n\nसकाळी 7 ते रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. तसंच, सार्वजनिक वाहतूकही सुरू राहील. मात्र, ती अत्यावश्यक सेवेसाठीच असेल.\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांना उघडपणे लॉकडाऊन नाही. मात्र, लावण्यात आलेले सर्व निर्बंध कडक आहेत. या निर्बंधांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडल्याचे दिसून येत आहे. \n\nविविध क्षेत्रातील दिग्गजा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र लॉकडाऊन: प्रवासासाठीचे नवीन नियम काय आहेत?\\nसारांश: राज्य सरकारने कडक निर्बंधांच्या यादीत आणखी काही नियम लागू केले आहेत. या नवीन नियमांची अंमलबजावणी आज (22 एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून ते 1 मे सकाळी सात वाजेपर्यंत केली जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यात खासगी आणि सार्वजनिक वाहतुकीसंदर्भातील निर्बंध अधिक कठोर करण्यात आले आहेत.\n\nलोकल रेल्वे, मेट्रो, मोनोरेल तसंच बस आणि रेल्वे सार्वजनिक वाहतूक तसंच खासगी प्रवासावरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. \n\nआजपासून केवळ आपत्कालीन सेवेसाठी किंवा वैध कारणासाठीच खासगी वाहनातून प्रवास करता येणार आहे. यासाठी चालक आणि 50 टक्के प्रवासी आसन क्षमतेची कमाल मर्यादा आहे. \n\nहा नियम केवळ शहराअंतर्गत प्रवासासाठीच लागू आहे. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील प्रवासासाठी ही मर्यादा अपेक्षित नाही असं शासनाच्या नियमावल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र लोकसभा निकाल: युती जिंकली, पण राज्यात भाजपच मोठा भाऊ\\nसारांश: लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा पराभव झाला. महाराष्ट्रात राष्ट्रवादीला चार तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर विजय मिळवता आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा बीबीसीचा निवडणूक विशेष कार्यक्रम -\n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nदुसरीकडे विजयी युतीपैकी भाजपने 25 जागा लढवून 23 जिंकल्या तर सेनेने 23 लढवून 18 जिंकल्या. अमरावतीमध्ये नवनीत कौर राणा (युवा स्वाभिमान पक्ष) तर औरंगाबादमध्ये MIMचे इम्तियाज जलील विजयी झाले.\n\nआतापासून साधारण सहा महिन्यांनी होणाऱ्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर या निकालांचा काय परिणाम होणार?\n\nलोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणतात, \"मोठाच परिणाम होईल. याची दोन महत्त्वाची कारणं आहेत - पहिलं म्हणजे, शिवसेना आणि भाजपची ऐन निवडणुकांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र विधानसभा निकाल : मुंबईत भाजपचं वाढतं वर्चस्व शिवसेनेसाठी धोक्याची घंटा?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. मुंबईत कोणाचं वर्चस्व राहणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईत या वेळेसही शिवसेना-भाजप युतीनं 2014 प्रमाणेच आपला दबदबा राखला असला, तरी शिवसेनेसाठी ही धोक्याची घंटा मानली जातीये. कारण 2014 च्या तुलनेत मुंबईत भाजपची एक जागा वाढली, तर शिवसेनेच्या तेवढ्याच जागा कायम राहिल्या. \n\nदुसरीकडे, गेल्या निवडणुकीत खातेही न उघडणाऱ्या राष्ट्रवादीने मुंबईत खाते उघडले आहे.\n\n2017 ची महापालिका, 2014 ची लोकसभा आणि विधानसभा अशा सलग तीन मोठ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेनं फारशी चमकदार कामगिरी केली नाही. \n\nमुंबई महापालिकेत सलग 25 वर्षे सत्ता गाजवणारी शिवसेना मुंबईत मोठी आघाडी घ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पहिल्यांदाच सोशल मीडियावर कव्हर करतंय बीबीसी मराठी\\nसारांश: महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक खरं तर लोकसभेच्या आधीच सुरू झाली होती. जेव्हा लोकसभेच्या युत्या-आघाड्या विधानसभेवर डोळा ठेवून केल्या गेल्या, तेव्हाच विधानसभेचं रणशिंग फुंकलं गेलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी वगैरे पक्षांच्या यात्रा-सभा तीन महिने आधी सुरू झाल्या म्हणून कुणाला आश्चर्य वाटायला नको. \n\nत्यात महाराष्ट्र देशातलं सगळ्यांत श्रीमंत राज्य. इथे लोकसभेच्या 48 जागा. देशाची आर्थिक राजधानी इथेच. त्यामुळे महाराष्ट्रावर राज्य करणं सर्वार्थाने महत्त्वाचं ठरतं. \n\nया अतिशय महत्त्वाच्या निवडणुकीचं कव्हरेज आम्ही बीबीसी मराठीवर नवनवीन मार्गांनी करतोय. त्याचाच एक भाग म्हणजे आमची महाराष्ट्र यात्रा. \n\nया यात्रेच्या पहिल्या टप्प्यात आम्ही राज्याच्या 10 शहरांमधून प्रवास करतोय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्र शाळांमध्ये मराठी शिकवणं आता सक्तीचं, पण अंमलबजावणीचं काय?\\nसारांश: फेब्रुवारी महिन्यात 'मराठी भाषा दिनाचा' मुहूर्त साधत महाराष्ट्राच्या विधिमंडळानं राज्यातल्या सर्व राज्यांमध्ये मराठी हा विषय आता इयत्ता दहावीपर्यंत अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमासोबत CBSE, ICSE आणि इतर सर्व मंडळांच्या अभ्यासक्रमांमध्ये मराठी विषय आता असावाच लागेल, असा शासनादेश सरकारने सोमवारी म्हणजेच 1 जून रोजी जारी केला.\n\nत्यानुसार, राज्यात 2020-2021 या शैक्षणिक सत्रासाठी पहिली ते सहावीपर्यंत मराठी अनिवार्य आहे, तर 2021-2022 मध्ये दुसरी ते सातवीपर्यंत, 2022-2023 तिसरी ते आठवी आणि पुढे दहावीपर्यंत मराठी शिकणं सक्तीचं असणार आहे.\n\nज्या शाळा या कायद्याची अमलबजावणी करणार नाहीत त्या शाळांच्या प्रमुखांना 1 लाख रुपये दंड करण्याची त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्राच्या सीमेवर बांधलेल्या कालेश्वरम धरणाचा महाराष्ट्राला फायदा होईल का?\\nसारांश: महाराष्ट्राच्या सीमेवर तेलंगणाने सरकारने गोदावरी नदीवर मोठं धरण बांधलं आहे. या प्रकल्पाला कालेश्वरम लिफ्ट एरिगेशन प्रोजेक्ट असं नाव देण्यात आलं आहे. या धरणाचा महाराष्ट्रातील नागरिकांना काही फायदा होईल का? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कालेश्वरम\n\nतेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी उपस्थित होते. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. \n\nया धरणामुळे तेलंगणामधील उत्तरेकडील करीमनगर, राजण्णा सिरिसिला, सिद्दिपेट, मेडक, यादगिरी, नलगोंडा, संगारेड्डी, निझामाबाद, जगित्याला, कामारेड्डी, निर्मल, मेडचल आणि पेडापल्ली या जिल्ह्यांना फायदा होईल, असं सांगण्यात येत आहे. \n\n1,832 किमी लांबीच्या या जलप्रकल्पामध्ये 1,53"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रात लॉकडाऊन लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार?\\nसारांश: महाराष्ट्रात आगामी काही दिवसांत पूर्ण लॉकडॉऊन लागू करण्यासंदर्भात आज (11 एप्रिल) महत्त्वाची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कोव्हिड टास्क फोर्स समिती यांच्यात ही बैठक झाली असून चर्चेनंतर लॉकडॉऊनसंदर्भातील अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उद्धव ठाकरे\n\nकोव्हिड टास्क फोर्स ही तज्ज्ञ डॉक्टरांची एक समिती आहे. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी ही समिती स्थापन करण्यात आली होती.\n\nशनिवारी (10 एप्रिल) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीत एक आठवडा ते पंधरा दिवस लॉकडॉऊन लागू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.\n\n\"कोरोनाचे अनर्थचक्र थांबवायचे असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील. आपल्याला प्रथम जीव वाचविण्याला प्राधान्य द्यावे लागेल. ही जर आरोग्याची आणीबाणी असेल तर प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीचं सरकार? वेगवेगळ्या विचारसरणीच्या पक्षांनी मिळून स्थापन केलेली सरकारं टिकतात का?\\nसारांश: महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच अद्यापही कायम आहे. भाजपने सरकार स्थापन करण्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील आणि काँग्रेस पक्ष त्यांना बाहेरून पाठिंबा देईल, अशा प्रकारच्या सत्ता समीकरणाची सध्या चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण, वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन बनलेली सरकारं टिकतात का? या संदर्भात बीबीसी हिंदीचे डिजिटल एडिटर राजेश प्रियदर्शी यांच्याशी केलेल्या चर्चेवर आधारित हा लेख. \n\nवेगवेगळ्या विचारांची सरकारं टिकत नाहीत. 1989 मध्ये व्ही. पी. सिंग यांच्या सरकारला डाव्या आणि उजव्या गटांनी पाठिंबा दिला होता. पण या सरकारच्या काळात रथयात्रेदरम्यान लालकृष्ण अडवाणी यांना अटक झाली, तेव्हा इतर पक्षांनी पाठिंबा काढून घेतला आणि ते सरकार पडलं.\n\nअणू कराराबाबत डाव्या पक्षांनी काँग्रेसच्या UPA-1 सरकारचा पाठिंबा काढून घेतल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रात सिनेमा हॉल, नाट्यगृहं, मल्टीप्लेक्स सुरू होणार\\nसारांश: मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्य सरकारने सिनेमा हॉल, नाट्यगृहं तसंच मल्टीप्लेक्स सुरू करण्याची परवानगी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सिनेमागृहात सॅनिटायझेशन प्रक्रिया सुरू असताना\n\nकंटेनमेंट झोन वगळून, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठी जलतरण तलाव 5 नोव्हेंबर पासून खुले होतील. जलतरण तलावाच्या वापराकरता क्रीडा आणि युवक कल्याण खात्याने जारी केलेले एसओपी लागू होतील. \n\nकंटेनमेंट झोन वगळून, योग केंद्र 5 नोव्हेंबरपासून खुले होतील. सार्वजनिक आरोग्य विभागाने जारी केलेले एसओपी लागू असतील. \n\nबॅडमिंटन, टेनिस, स्क्वॉश, शूटिंग रेज या इन्डोअर खेळांच्या केंद्रांना फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझेशन प्रक्रिया अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महाराष्ट्रातील शेतकरी कृषी विधेयकावर शांत का? सोपीगोष्ट 170\\nसारांश: कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली आहेत. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. ही विधेयकं मंजूर झाली. पण काही राज्यांमध्ये त्या विरोधात परिस्थिती पेटली आहे. पंजाब, हरयाणा आणि दक्षिणेत आंध्रप्रदेशमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेती धनदांडग्यांच्या हातात दिल्याचा आरोप हे शेतकरी सरकारवर करतात. पण, त्याचवेळी महाराष्ट्रातला शेतकरी मात्र शांत आहे. असं का? मराठी शेतकरी विधेयकावर खूश आहेत का?\n\n पाहा आजची सोपी गोष्ट\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिला खो-खो: मुस्लीम समाजातील रुढींना, गरिबीला खो देण्याची कॅप्टन नसरीनची कहाणी\\nसारांश: दिल्लीत राहणारी नसरीन भारताच्या महिला खो-खो संघाची कॅप्टन आहे. पण हा प्रवास सोपा नव्हता. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"समाजाकडून अनेकदा टोमणे ऐकावे लागले. नातेवाईकांनी विरोध केला. गरिबीनेही अडथळा निर्माण केला. \n\nतुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.\n\n\"मी खूप संघर्ष केलाय. मुस्लीम असल्यामुळे मला खेळणं सोप नव्हतं. आसपासच्या लोकांनी मला नेहमी थांबवण्याचा प्रयत्न केला. मुस्लीम मुली खेळत नाही, शॉर्टस घालून पाय उघडे टाकत नाहीत. पण माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच पाठिंबा दिला.\"\n\nव्हीडिओ - बुशरा शेख\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिला-पुरूषांचं वेतन समान कसं करायचं? हे घ्या 9 उपाय\\nसारांश: आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. पण तरी त्यांच्या वेतनात तफावत आहे. ही परिस्थिती बदलावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक संस्था या दिशेने काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण अनेक कंपन्यांना यावर तोडगा कसा काढावा, हे अजूनही उमगलं नाही.\n\nमहिला आणि पुरुषांना समान वेतन मिळावं, यासाठी हे 9 मार्गं अवलंबता येऊ शकतात. \n\n1. पाळणा घराची व्यवस्था\n\nचांगल्या पगाराचा आणि नेतृत्वपातळीवरचा जॉब करताना वेगवेगळया ऑफीसमध्ये जास्त वेळ काम करावं लागतं. अनेकदा कामाच्या वेळाच ठरलेल्या नसतात. त्यामुळे महिला नाईलाजानं कमी पगाराचे आणि ठरलेल्या वेळाचे जॉब करणं पसंत करतात.\n\n\"पाळणाघराची व्यवस्था असेल तर महिलांना कामाकडे जास्त लक्ष देता येईल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महिला: अनाथ बाळांना दूध पाजणाऱ्या माता म्हणतात, 'ही माझीच मुलं'\\nसारांश: काठमांडूच्या एका बालमंदिरात 5 माता अनाथ मुलांना आपलं दूध पाजायला येतात. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याठिकाणी 15 अनाथ बाळं आहेत. ज्यांना अंगावरच दूध पाजायला काही महिला येतात. बालमंदिरमध्ये अनाथ मुलांना आईचं दूध पाजण्याच्या कार्यक्रमाची सुरुवात पाच महिन्यांपूर्वी झाली. \n\nया बाळांना आपलं दूध पाजणाऱ्या माता दूरवरून येतात. या महिला या कामाला दया आणि पुण्याचं काम समजतात.\n\nकाही स्वयंसेवक माता या मुलांसाठी आपलं दूध बाटलीत पाठवतात. बालमंदिर अशा अजून मातांचा शोधात आहे.\n\nहेही पाहिलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महेंद्रसिंग धोनी हा सचिन तेंडुलकर आणि कपिल देवच्या वाटेवर तर नाही ना?\\nसारांश: भारतीय उपखंडात निवृत्तीबाबत क्रिकेटपटूंना फारच स्वातंत्र्य आहे, असं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यांना वाटतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"धोनी\n\nPTI वृत्तसंस्थेच्या एका मुलाखतीत त्यांना निवृतीच्या धोरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, \"हे सगळं फार रंजक आहे. ऑस्ट्रेलियात तुम्ही कोण आहात, याबद्दल कुणालाच काही फरक पडत नाही. तुम्हाला जावंच लागतं.\"\n\nचर्चेतला विषय होता तो धोनीच्या निवृत्तीचा. वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा पराभव झाला नि तेव्हापासूनच महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली.\n\nपण त्याचवेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाला एकाच तराजूत तोलणं योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, \"भारतीय उपखंडात तुम्हाला बरंच स्व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: महेंद्रसिंग धोनी: 'प्रत्येकाला एके दिवशी निवृत्त व्हायचंय, पण…' धोनीच्या निवृत्तीनंतर खेळाडू भावनिक\\nसारांश: महेंद्रसिंग धोनीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याचं जाहीर केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीची ओळख आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धोनीने टीम इंडियाला यशाच्या शिखरापर्यंत पोहोचवलं. धोनीनं भारताला 2007 मध्ये वर्ल्ड टी-20 चे विजेतेपद, 2011 वर्ल्ड कप आणि 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचं जेतेपद मिळवून दिलं. \n\n\"आतापर्यंत तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद, आज संध्याकाळी 7 वाजून 29 मिनिटांपासून मी निवृत्त होतोय,\" या शब्दात धोनीनं शनिवारी (15 ऑगस्ट) इन्स्टाग्रामवरून निवृत्तीची घोषणा केली. \n\n2004 मध्ये धोनीनं क्रिकेटमध्ये पदार्पण केल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश\\nसारांश: अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून जबाबदारी हाताळलेल्या यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर सिन्हा नाराज झाले होते. या नाराजीतूनच त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. \n\nसिन्हा यांचे चिरंजीव जयंत सिन्हा अजूनही भाजपमध्येच आहेत. झारखंडमधल्या हजारीबाग मतदारसंघाचे ते खासदार आहेत. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना मंत्रीपदही देण्यात आलं होतं. मात्र असलं तरी यशवंत सिन्हा सातत्याने पंतप्रधान मोदींवर टीका करत आहेत. \n\nयशवंत सिन्हा 1960मध्ये आयएएससाठी निवडले गेले. देशभरातून त्यांचा बारावा क्रमांक आला होता. आरा आणि पटणा याठिकाणी काम केल्यानंतर त्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन, AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास\\nसारांश: माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे ज्येष्ठ नेते रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन झालं. दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमध्ये आज (13 सप्टेंबर) त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. ते 74 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रघुवंश प्रसाद सिंह\n\nरघुवंश प्रसाद सिंह हे राजकीय क्षेत्रासह सामाजिक-ऐतिहासिक विषयांचे जाणकार होते. \n\nजूनमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यांनी कोरोनावर मात केली होती. मात्र, सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. \n\nदोन-तीन दिवसांपूर्वीच रघुवंश प्रसाद सिंह यांनी दिल्लीतील AIIMS हॉस्पिटलमधूनच राष्ट्रीय जनता दलाचा राजीनामा देणारं पत्र लिहिलं होतं. लालू प्रसाद यादव यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं होतं की, जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे 91 वर्षी वृद्धपकाळाने पुण्यात निधन झाले. पुण्यातील बाणेर भागातील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पीबी सावंत\n\nमंगळवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. पुण्यातील पहिल्या एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. \n\nपी.बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्तवपूर्ण निकाल दिले. 2002 मधील गुजरात दंगलीच्या चौकशी समितीचे ते सदस्य होते.\n\nमराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समन्वय समितीचे ते सुरुवातीच्या काळात अध्यक्ष होते. प्रकृतीच्या कारणांमुळे नंतर त्यांनी अध्यक्षपद सोडले होते. \n\n1973 मध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: माणसाने डायनासोर कधीच पाहिला नाही, मग ज्युरासिक पार्कने तो साकारला कसा?\\nसारांश: अख्ख्या जगाला डायनासोर कळले ते ज्युरासिक पार्क या सिनेमामुळे. 1993 साली प्रथम आलेल्या या स्टीव्हन स्पीलबर्ग सिनेमाने 'डायनोसोर कसा असावा' ही कल्पना लोकांच्या डोळ्यांसमोर साकारली. एक प्रकारे जीवाश्मशास्त्राच्या अर्थात (palaeontology) संशोधनालाही या सिनेमानं चालना दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चिआंग मै, थायलँड\n\nपण या ज्युरासिक पार्कमध्ये किती शास्त्रीय सत्यता होती, किती विज्ञान खरं होतं? आणि आपल्याला डायनसोरसबद्दल किती माहिती त्यातून मिळाली आहे? \n\nया सिनेमाला 25 वर्षं पूर्ण होत असताना बीबीसीने visual effect मधील तज्ज्ञ फिल टिपेट आणि जीवाश्मशास्त्रज्ञ स्टीव्ह ब्रुसेट यांच्याशी चर्चा केली. त्यांनी या सिनेमाच्या निर्मितीनंतर आपण त्यातून काय शिकलो, यावर अधिक प्रकाश टाकला.\n\nमायकेल क्रायटन यांच्या 'ज्युरासिक पार्क' या कादंबरीवर हा सिनेमा आधारित होता. पण त्यात काही चुकलं होतं का?\n\n\"यात दाखवण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मानसिक ताणः इमोशनल बर्नआऊट कसा टाळाल?\\nसारांश: तुमची फार चिडचिड होतेय का? दमल्यासारखं वाटतंय? ताण आलाय का? सगळी शक्ती गेल्यासारखं वाटतंय का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुम्हाला आता फारच घाबरल्यासारखं वाटत आहे का?\n\nसध्या तुमच्या समोर असलेल्या प्रश्नांमधून काहीच मार्ग दिसत नाही असं वाटतंय का?\n\nअसं असेल तर कदाचित तुम्ही इमोशनल बर्नआऊटच्या दिशेने प्रवास करत आहात.\n\nपण घाबरण्याची काहीही गरज नाही. सगळं पुन्हा मार्गावर आणण्यासाठी ब्रॉडकास्टर आणि डॉक्टर राधा मोडगील यांनी काही उपाय सुचवले आहेत. इमोशनल बर्नआऊट म्हणजे काय? हे समजलं की पुढच्या वेळेस तशी स्थिती येण्यापूर्वीच आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग माहिती असतील.\n\nडॉक्टर राधा मोडगील\n\nइमोशनल बर्नआऊट म्हणजे नक्की"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मालदीव : वादग्रस्त निवडणुकीत विरोधी पक्षाचा विजयाचा दावा\\nसारांश: मालदीवमध्ये वादग्रस्त ठरलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे नेते मोहम्मद सोलिह यांनी विजयाचा दावा केला आहे. तिथल्या स्थानिक माध्यमांनी सोलिह यांनी राष्ट्राध्यक्ष अब्दुला यामीन यांच्यावर स्पष्ट विजय मिळवल्याचं म्हटलं आहे. मालदीवच्या निवडणूक आयोगाने अजून निकालांची अधिकृत घोषणा केलेली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मालदीव इनडिपेन्डट या वेबसाईटने म्हटलं आहे की एकूण 472 मतपेट्यांपैकी 437 मतपेट्यांतील मतांची मोजणी झाली आहे. यातील कल पाहाता सोलिह हे यामीन यांच्यावर वरचढ ठरत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.\n\nहिंदी महासागरातील बेटांचा हा समूह स्वच्छ नितळ पाणी आणि उंची रिसॉर्ट साठी ओळखला जातो. मात्र इथल्या सरकारवर सामान्य माणसांचा आवाज दाबल्याचा आरोप केला जात आहे. \n\nराष्ट्राध्यक्ष अब्दुला यामीन यांचा कल चीनकडे आहे. त्याचवेळी त्यांचे प्रतिस्पर्धी मोहम्मद सोलिह यांचा भारत आणि पाश्चिमात्य देशांकडे ओढा आहे. \n\nयुरोपियन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मासिक पाळीला का अपवित्र मानतो स्वामीनारायण संप्रदाय?\\nसारांश: स्वामीनारायण पंथातील कृष्णस्वरूप स्वामींचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. \"जर मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रियांनी स्वयंपाक केला तर त्यांचा पुढचा जन्म कुत्रीचा असेल आणि पुरुषांनी ते पदार्थ खाल्लं तर त्यांना बैलाचा जन्म घ्यावा लागेल,\" असं त्यात म्हणालेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृष्णस्वरूप स्वामी\n\nसध्या ही क्लिप खूपच व्हायरल झाली असून त्याबद्दल वेगवेगळ्या स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. \n\nसध्या मासिक पाळी या विषयावर गुजरातमध्ये वेगवेगळे वाद उफाळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी स्वामीनारायण संप्रदायातर्फे चालवल्या जाणाऱ्या एका शाळेत मुलींना पाळी सुरू आहे की नाही हे तपासण्यासाठी अंडरवेअर काढायला लावण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर हा व्हीडिओ समोर आला आहे.\n\nयाच संप्रदायातील कृष्णस्वरुप स्वामींनी या व्हीडिओमध्ये हे वक्तव्य केलं आहे. 1995 पासून ते साधुपदावर आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मित्रपक्षांना सोबत घेऊन जाताना काँग्रेसची कोंडी झाली आहे का?\\nसारांश: महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे हे भारतीय जनता पक्षात गेले. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडी आणि काँग्रेसमध्येही चर्चा पूर्ण होऊ शकली नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जाहीर केलं की ते माढ्यातून लढणार नाहीत. काँग्रेस आणि मित्रपक्षांची ज्या ठिकाणी आघाडी झाली त्या ठिकाणी तसंच ज्या ठिकाणी आघाडी होऊ शकली नाही त्या ठिकाणी काँग्रेसची कोंडी झाली आहे का, या प्रश्नाचा बीबीसीनं वेध घेण्याचा प्रयत्न केला आहे. \n\nसुजय विखे पाटील भाजपमध्ये \n\nआपण गेल्या तीन वर्षांपासून लोकसभेची तयारी करत होतो. त्यामुळे अहमदनगरची जागा ही काँग्रेसला सुटेल असं मला वाटत होतं. पण तसं झालं नाही आणि मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. मला या ठिकाणी भविष्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मिथुन चक्रवर्ती: डाव्यांशी जवळीक ते भाजप प्रवेश व्हाया तृणमूल काँग्रेस; कसा होता मिथुन यांचा राजकीय प्रवास?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पश्चिम बंगालमधील सभेआधीच ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज (7 मार्च) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या काही दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजप प्रवेशाच्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. आज त्यांनी भाजप प्रवेशानं या चर्चांना पूर्णविराम दिलाय.\n\nमिथुन चक्रवर्ती यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये राजकीय नेत्याची भूमिका अनेकदा साकारली आहे. त्यांच्या या भूमिकांचं कौतुकही झालं आहे. \n\n'गरिबांचा अमिताभ' म्हणून ओळखले जाणारे मिथुन कधीकाळी डाव्यांच्या जवळचे मानले जायचे. त्यानंतर काहीकाळ ते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससोबतही होते आणि आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिथुन यांची राजकारणातली ही नवीन इ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मिसोफोनिया - 'मला मानवी हालचालींमुळे तयार झालेल्या आवाजानं त्रास होतो'\\nसारांश: मिसोफोनिया आजार असलेल्या लोकांना मानवी हालचालींमुळे तयार झालेला आवाजान त्रासदायक ठरू शकतो. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"मी 7 वर्षांचे होते तेव्हा मला एका आवाजाचा खूप त्रास व्हायचा. माझे वडील चहा पिताना 'आह' असा आवाज करायचे आणि त्यामुळे मला खूप त्रास जाणवायचा,\" मिसोफोनिया आजार असलेल्या प्रग्या भगत सांगतात. \n\nमिसोफोनिया या आजारात, इंद्रियांशी निगिडित मेंदूचा भाग भावनांशी जोडला जातो आणि मग तो अतिजास्त काम करायला लागतो. नंतर तो मेंदूच्या इतर भागात पसरतो. \n\nया आजारासाठी कोणताही उपचार नाही.\n\nजगभरात किती लोकांना हा आजार आहे, हे स्पष्ट नाही. \n\nहे वाचलंत का?\n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची मुलगी बोलतेय...\\nसारांश: \"माझं नाव उज्ज्वला जनार्दन उइके. यवतमाळ जिल्ह्यात जरूर नावाचं माझं छोटसं गाव आहे.\" \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"एरवी कोणाचं लक्षही जाणार नाही या गावाकडे, पण याच गावाचं नाव पेपरमध्ये आलं पुन्हा पुन्हा, चॅनलवर दिसलं, मोठे मोठे पुढारी येऊन गेले इथे, अनेकांनी या गावातल्या समस्येवर चर्चासत्र भरवली. कारण? या गावातल्या एका घरातल्या तीन शेतकऱ्यांनी एका पाठोपाठ एक आत्महत्या केल्या. ते घर माझं होतं.\"\n\nशेतकरी बाप आत्महत्या करतो तेव्हा लेकीला याची चाहुल लागलेली असते का? तिच्या मनात काय काहूर माजलेलं असतं? वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर तिला काय वाटतं? याची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.\n\n(व्हीडिओ : अनघा पाठक, नितेश राऊ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मी केराबाई बोलतेय... माणदेशी रेडिओवर तुमचं स्वागत आहे!\\nसारांश: माणदेशी तरंग वाहिनीवर जेव्हा नमस्कार, 'दिडवागवाडी माझे गाव, केराबाई सरगर माझे नाव' असे शब्द कानावर पडतात तेव्हा प्रत्येक माणदेशी व्यक्तीचं लक्ष रेडिओकडे जातं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाहा व्हीडिओ : केराबाईंच्या आवाजावर अख्खा माणदेश फिदा\n\nसाताऱ्यापासून 85 किलोमीटरवर असलेल्या म्हसवडमध्ये केराबाई सरगर यांचा आवाज आणि नावही प्रसिद्ध आहे. माणदेशी फाऊंडेशनच्या मार्फत सुरू करण्यात आलेल्या माणदेशी तरंग 90.4 या कम्युनिटी रेडिओवर त्या 1998पासून लोकगीतांचे कार्यक्रम सादर करतात. \n\nगाण्याच्या आवडीबद्दल केराबाई म्हणाल्या की, \"लहानपणापासून माझं गाणं सुरू आहे. माझी आई जात्यावर दळताना ओव्या म्हणायची. आईच्या आणि आजीच्या ओव्या ऐकत ऐकत मलाही गाण्याचा छंद लागला.\"\n\nरेडिओ केंद्रावर गाण्याची आवड कशी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई काँग्रेस : मिलिंद देवरा-संजय निरुपम वादामुळं अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर\\nसारांश: लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधींपासून सुरू झालेली काँग्रेसमधली राजीनाम्यांची माळ संपता संपत नाहीये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्योतिरादित्य सिंधियांपाठोपाठ मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. \n\nत्यांनी सांगितल्याप्रमाणे या राजीनामासत्रामागे नैतिक जबाबदारीची जाणीव असेलही त्याचबरोबर या त्यागातून पदरी पडणाऱ्या चांगुलपणाची अपेक्षाही असेल. पण हे 'राजीनामा मिसाईल' काँग्रेसवर मिसफायर झालंय का, असा प्रश्न आता विचारला जातोय.\n\nअगोदरच पराभवाच्या गर्तेत असलेल्या मुंबई काँग्रेसमधली भांडणं राजीनाम्याच्या निमित्तानं चव्हाट्यावर आली आहेत. देवरा यांनी ज्या निरुपमांकडून मुंबई अध्यक्षपदाची माळ स्वत:च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई मेट्रोसाठी आले TBM: भुयारी मेट्रोचं खोदकाम होतं तरी कसं?\\nसारांश: मुंबईतील कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो मार्गाच्या खोदकामात एक कोटी क्युबिक मीटर माती बाहेर काढली जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भुयारी मेट्रोसाठी खोदकाम होतं तरी कसं?\n\nएक कोटी क्युबिक मीटर म्हणजेच सुमारे साडेसात लाख ट्रक भरतील एवढी माती दगडांच्या सोडून दिलेल्या खाणी भरण्यासाठी वापरण्यात येणार आहे. \n\n'मुंबईच्या कोस्टल मार्गासाठी ही माती वापरली जाण्याची शक्यता'\n\nमुंबईच्या कोस्टल मार्गासाठी ही माती वापरली जाण्याची शक्यता असल्याचं मुंबई मेट्रो रेल महामंडळाच्या (एमएमआरसीएल) एमडी अश्विनी भिडे यांनी सांगितलं.\n\nधारावीतील नयानगर येथे प्रत्यक्ष भुयारी मार्गाच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.\n\nकुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई लोकल ट्रेन जानेवारीत सर्वांसाठी सुरू होऊ शकते - विजय वडेट्टिवार\\nसारांश: मुंबईतल्या लोकल ट्रेन्स जानेवारी 2021 मध्ये सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचं मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टिवार यांनी जाहीर केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विधानभवनामध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे. \n\n\"मुंबई लोकल जानेवारीमध्ये सर्वांसाठी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कशापद्धतीने मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरक्षित असावा यासंदर्भातील सरकारची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. नवीन वर्षाच्या सुरवातीला मुंबईकरांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा आमचा विचार आहे,\" असं विजय वडेट्टिवार यांनी म्हटलंय. \n\nआता मुंबई आणि परिसारातली कोरोनाची स्थिती निवळली आहे. त्यामुळे आम्ही आता 15 दिवसांमध्ये आढावा घेऊन त्याबाबतचा निर्णय घेऊ असंही वडेट्टिवार यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई विमानतळ घोटाळाः जीव्हीके रेड्डी यांच्याविरोधात गुन्हा दाखल\\nसारांश: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या पैशांमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपाखाली जीव्हीके समुहाचे प्रमुख जीव्हीके रेड्डी आणि त्यांचा मुलगा जी व्ही संजय रेड्डी यांच्याविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीबीआयने जीव्हीकेच्या कार्यालयात छापाही टाकला. हैदराबादमध्ये बीबीसी प्रतिनिधी दीप्ती बथिनी यांच्याशी बोलताना जीव्हीकेच्या अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. FIR मध्ये 13 लोकांची नावं आहेत.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात 705 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या डागडुजी आणि देखरेखीसाठी एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियानं जीव्हीके समुहाबरोबर पार्टनरशीप केली होती. या खासगी आणि सार्वजनिक भागिदारीतूनच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबई वीज पुरवठा: ट्रोजन हॉर्स हे हल्ला करणारं सॉफ्टवेअर नेमकं काय आहे?\\nसारांश: ट्रॉय नावाचं टर्कीमधलं शहर होतं. त्यावर ग्रीक सैनिक हल्ला करतात. ग्रीक सैन्यासोबत एक भव्य लाकडी घोडा असतो. युद्धात ट्रॉयचं सैन्य जिंकू लागल्यावर ग्रीक सैनिक पळ काढतात. पण त्यांचा तो भव्य लाकडी घोडा काही ते नेत नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मग विजयी मुद्रेने ट्रॉयचे ट्रोजन सैनिक तो घोडा आपल्या शहरात म्हणजे ट्रॉयमध्ये घेऊन येतात. पण रात्र होताच त्या घोड्याचं पोट फाडून ग्रीक सैनिक बाहेर पडतात आणि ट्रॉयवर विजय मिळवतात.\n\nहा घोडा ग्रीक पुराणांमध्ये ट्रोजन हॉर्स म्हणून प्रसिद्ध आहे.\n\nम्हणूनच शत्रूच्या डोळ्यांसमोर छुपा हल्ला करणाऱ्या घातक सॉफ्टवेअरला सायबर क्षेत्रातील भाषेत ट्रोजन हॉर्स म्हणतात. सायबर गुन्हेगार सॉफ्टवेअरच्या आधारे जे गुन्हे घडवून आणतात त्याला ट्रोजन हॉर्स मालवेअर असंही म्हटलं जातं. \n\n12 ऑक्टोबर 2020 म्हणजेच गेल्यावर्षी मु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईच्या प्रश्नांवर किती दिवस टोलवाटोलवी होणार?\\nसारांश: गेले चार दिवस मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पाऊस पडला की मुंबईत पाणी तुंबतं. यावर काहीच उपाय नाही का? असा प्रश्न मुंबईकरांच्या मनात येतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईमध्ये 28 जून ते 1 जुलै अशा चार दिवसांची आकडेवारी पाहिल्यास या काळात भरपूर पाऊस पडल्याचे दिसून येईल. 28 जून रोजी शहरात 235 मिमी पाऊस पडला. त्यानंतर 29 जून रोजी 93 मिमी, 30 जून रोजी 92 मिमी आणि 1 जुलै रोजी 375 मिमी पाऊस पडला. 1 जुलैचा 375 मिमी पाऊस हा 24 तासांमध्ये पडलेला गेल्या दशकभराच्या कालवधीतील सर्वांत जास्त पाऊस आहे. \n\nमुंबईत इतका पाऊस पडल्यामुळे दरवर्षी पाणी साचणाऱ्या प्रदेशात पाणी साचलंच परंतु वाहतूक व्यवस्था पुन्हा एकदा कोलमडली. मुंबईच्या लोकल सेवेवर त्याचा परिणाम दिसून आला. परंतु ही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईत पाणीकपात: शहरात पाऊस पण पाणीकपातीची टांगती तलवार\\nसारांश: ऐन पावसाळ्यात मुंबई शहरावर पाणीकपातीचं संकट ओढवलं आहे. एकीकडे मुंबईत पाऊस पडत आहे तर दुसरीकडे पाणी कपातीचं संकट मुंबईकरांसमोर आहे. पाच ऑगस्टपासून मुंबईत 20 टक्के पाणीकपात होणार असल्याचं मुंबई महापालिकेनं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं आणि मुंबईकरांना पाणी जपून वापरा असं आवाहनही केलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता तुम्ही म्हणाल की, मुंबईत तर इतका पाऊस पडतो, की शहरात पाणी तुंबून राहतं. मग त्याच मुंबईवर पाणीटंचाईचं संकट कसं ओढवलं? त्याचं कारण, म्हणजे मुंबई शहरात जरी यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. पण मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव ज्या भागात आहेत, तिकडे म्हणजे मुंबईच्या साधारण उत्तरेला ठाणे जिल्ह्यात तुलनेनं पाऊस यंदा कमी पडला आहे.\n\nपालघर, रायगडमध्येही हीच स्थिती आहे. ज्या भागात जुलैमध्ये दिवस-दिवस पाऊस थांबतच नाही, त्याच भागात यंदा असं चित्र आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यानं यंदा या जिल्ह्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुंबईत वीज गायब : रुग्णालयांमध्ये काय आहे स्थिती?\\nसारांश: कोव्हिड काळात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे मुंबईतील रुग्णालयांमध्ये नेमकी काय स्थिती आहे याची सध्या चर्चा सुरु आहे. सध्यातरी मुंबई आणि परिसरातील रुग्णालयांमध्ये स्थिती सामान्य असल्याची माहिती मिळत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हॉस्पिटल्सचा वीज पुरवठा तातडीनं पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपूरमध्ये सांगितलं आहे. \n\n\" मुंबईच्या पालिका रुग्णालयात 24\/7 पॉवर बॅकअप असतो. जंबो रुग्णालयातील पॉवर बॅकअप सुरू करण्यात आले आहेत. तसंच पालिका रुग्णालयातील रुग्णांना काहीही त्रास झाला नाही,\" अशी माहिती आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बीबीसीशी बोलताना दिली आहे. \n\nमुंबईतील सर्वांत मोठ्या सरकारी रुग्णालयात म्हणजेच जेजे रुग्णालयात सर्व सुरळीत सुरू असल्याचं अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर यांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुकेश अंबानींना मागे टाकणारा आशियातील सर्वांत श्रीमंत उद्योजक कोण आहे?\\nसारांश: चीनचे जुंग सानसान यांनी भारतातील मुकेश अंबानी यांना मागे टाकत आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार 2020 या वर्षात सानसान यांच्या संपत्तीत 7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. भारतातील मुकेश अंबानींसोबतच चीनच्याच जॅक मा (अलिबाबाचे सह-संस्थापक) यांनाही त्यांनी मागे टाकलं आहे. \n\nबाटलीबंद पाणी निर्मिती आणि लस निर्मिती कंपन्यांच्या बळावर त्यांनी हे यश मिळवलं आहे. \n\nअनेक क्षेत्रात आजमावलं नशीब\n\nब्लूमबर्ग बिलिएनिअर्स इंडेक्सनुसार सानसान यांच्याकडे 77.8 अब्ज डॉलर्सची मालमत्ता आहे. जगाच्या श्रीमंतांच्या यादीत त्यांचा क्रमांक सातवा आहे. \n\nसानसान 'lone wolf' नावानेही ओळखले जातात."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुख्यमंत्री ठरला नाही तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होईल का?\\nसारांश: निवडणुकीचे निकाल लागून एक आठवडा होऊनसुद्धा भाजप शिवसेनेचं सत्तावाटप आणि मुख्यमंत्रिपदाचा तिढाही अद्याप सुटलेला नाही. भाजप मोठा पक्ष ठरला असला तरी शिवसेना सत्तेचं समसमान वाटप आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाच्या आपल्या मागणीवर ठाम आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"शिवसेना मुख्यमंत्रिपदाची मागणी करत असल्यामुळे हा तिढा निर्माण झाला आहे. येत्या आठवड्याभरात राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते,\" असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शुक्रवारी (1 नोव्हेंबर) केलं.\n\nते म्हणाले, \"राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही.\"\n\nतसंच राज्यात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुझफ्फरपूरची बातमी देताना टीव्ही माध्यमांनी लक्ष्मणरेषा ओलांडली का?\\nसारांश: बिहारच्या मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये 100 पेक्षा जास्त मुलांचा अकाली मृत्यू झाल्याने सरकार आणि समाजव्यवस्थेवर ताशेरे ओढण्यात येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कुपोषण आणि भुकेमुळे मुलं एन्सिफिलायटिस नावाच्या रोगाची शिकार ठरली. बळींचा आकडा ज्या झपाट्याने वाढतोय ते घाबरवणारं आहे. \n\nपण मीडियानेही हे सगळं प्रकरण ज्या प्रकारे हाताळलं, सर्वांसमोर मांडलं, ते देखील तितकंच विचलित करणारं आहे. \n\nविशेषतः न्यूज चॅनल्सवर टीका करण्यात येतेय. असं म्हटलं जातंय की इतक्या दुःखद घटनेचं कव्हरेज करताना न्यूज चॅनल्सनी थोडीही संवेदनशीलता दाखवली नाही. \n\nअनेक टीव्ही पत्रकारांनी पत्रकारितेमधील नैतिकता आणि मूल्यांची पर्वा न करता लक्ष्मणरेषा पुन्हापुन्हा ओलांडल्याची चर्चा होत आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुलांसाठी शाळेत जायला त्यानं स्वत: बांधला 8 किमी रस्ता!\\nसारांश: त्याचं नाव जालंधर नायक. वय 45 वर्षं. ते राहतात ओडिशातल्या एका दुर्गम गावात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जालंधर नायक\n\nत्यांची तीन मुलं गावापासून 10 किमी अंतरावर असलेल्या निवासी शाळेत शिकतात. पण घरी यायचं तर, त्यांना मोठा कठीण प्रवास करावा लागायचा. \n\nया मार्गावर त्यांना एक-दोन नव्हे तर पाच टेकड्या ओलांडून यावं लागायचं. म्हणून त्या मुलांना शाळा असलेल्या गावातच राहावं लागायचं. पण मुलांपासून दूर वडिलांचा जीव मानेना.\n\nमग त्यांनीच कुदळ आणि पहार हाती घेतली आणि त्यांच्या मुलांचं घरी येणं सोपं व्हावं म्हणून रस्ता तयार केला.\n\nगेली दोन वर्षं, रोज सकाळी हत्यारं घेऊन जालंधर घरातून निघायचे. जवळजवळ आठ तास त्याचं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मुलींना का येतात दाढी आणि मिशा?\\nसारांश: \"शरीर झाकण्यासाठी लोक कपडे घालतात. पण मला तर चेहऱ्यावरही कपडा बांधावा लागतो. चेहऱ्यावर कपडा न गुंडाळता मी कधीही घरातून बाहेर पडले नव्हते. उन्हाळा असो, पावसाळा किंवा इतर कोणताही दिवस. गेली 10 वर्षं मी चेहऱ्यावर कपडा गुंडाळत होते.\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक फोटो\n\nदिल्लीतल्या महाराणी बागेत राहणाऱ्या पायल आजही ते दिवस आठवल्यानंतर अस्वस्थ होतात. \n\nआयुष्यातली 10 वर्षें पायल यांच्यासाठी अडचणीची होती, कारण त्यांच्या चेहऱ्यावर केस होते. \n\n\"शाळेत असताना माझ्या अंगावर जास्त केस नव्हते. पण कॉलेजला आले आणि चेहऱ्याचा अर्धा भाग केसांनी व्यापला. सुरुवातीला बारिक केस यायचे. त्यामुळे मी त्याकडे दुर्लक्ष केलं. वॅक्सिंग करुनही पाच दिवसांनंतर ते परत यायचेच. त्यानंतर मी शेव्हिंग करणं सुरू केलं,\" पायल सांगतात. \n\nअगदी पुरुषांसारखेच केस\n\nएक घटना आठवून पायल सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मृत बायकोचा मेणाचा पुतळा बनवणारा पती ठरला चर्चेचा विषय\\nसारांश: पहिल्या नजरेत कुणीही सांगू शकणार नाही की चित्रात दिसणारी महिला खरोखरची महिला नसून तो एक पुतळा आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कर्नाटकातले उद्योजक श्रीनिवास गुप्ता यांनी त्यांच्या पत्नी माधवी यांचा सिलिकॉन आणि मेणाचा हा पुतळा तयार करून घेतला आहे. कोप्पल शहात बांधलेल्या नवीन घरात त्यांनी या पुतळ्यासोबत गृहप्रवेश केला. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\nतीन वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात माधवी यांचं निधन झालं होतं. गृहप्रवेशावेळी भावुक झालेले श्रीनिवास गुप्ता यांनी सांगितलं, \"माधवीला नेहमीच एक चांगलं घर हवं होतं. ती मला नेहमीच एका मोठ्या घरात जायचं आहे, असं म्हणायची आणि आज तिची इच्छा पूर्ण झाली आहे.\" \n\nश्रीनिवास आणि माधवी यांना द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेगन मार्कल यांचा ब्रिटिश राजघराण्यावर 'खोटेपणा' केल्याचा आरोप\\nसारांश: प्रिन्स हॅरी आणि त्यांच्या पत्नी मेगन मार्कल यांनी एका मुलाखतीत ब्रिटनच्या राजघराण्यासंदर्भात आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डचेस ऑफ ससेक्सने म्हटले आहे की, बकिंगहॅम पॅलेस जर 'आमच्याबद्दल खोटं बोलत असेल' तर त्या आणि प्रिन्स हॅरी गप्प बसतील अशी अपेक्षा ते करू शकत नाहीत.\n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांनी ओप्रा विन्फ्रे यांना नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरं दिली आहेत. यावेळी मेगन यांना विचारण्यात आलं की, \"तू तुझे सत्य सांग? असे विचारल्यावर कसे वाटले?\"\n\nमेगन यांनी असंही म्हटलं की, \"आम्हाला यामुळे गोष्टी गमावण्याचा धोका असेल तर तसंही आम्ही आधीच खूप काही गमावले आहे.\"\n\nमेगन यांच्यावर रॉयल कर्मच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेधा कुलकर्णी: 'कोथरूड मतदारसंघ सोडताना मला विधान परिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं'\\nसारांश: पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही डावलल्या गेलेल्या कोथरूडच्या माजी आमदार आणि भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांनी आपण पक्षावर नाराज नाही. पण सक्रिय व्यक्तीला कामाविना ठेवणं, योग्य नाही असं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेधा कुलकर्णी\n\nपुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना पुन्हा एकदा डावलण्यात आलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nगेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पुण्यातल्या कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी नाकारून ती चंद्रकांत पाटील यांना देण्यात आली होती. त्यावेळी आपल्याला विधानपरिषदेचं आश्वासन देण्यात आलं होतं, असं मेधा कुलकर्णी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं. मात्र, हे आश्वासनही पूर्ण करण्यात आलं नाही. पुणे पदवीधर मतदारसंघातून सांगलीचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेरी कोम: BBC इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कारासाठी नामांकन\\nसारांश: 'बॉक्सिंगमध्ये एकच मेरी आहे आणि राहील. नवीन मेरी तयार होणं कठीण'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पद्मविभूषण आणि सहावेळा विश्वविजेतेपद जिंकणाऱ्या मेरी कोमशी तुम्ही गप्पा मारत असता तेव्हा अशी वाक्यांवर वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतात. मेरी अशीच आहे. आत्मविश्वासाचं दुसरं नाव मेरी आहे. आणि तिला ठाम विश्वास आहे की देवाने तिला खास बनवलंय. म्हणूनच तिचं व्यक्तिमत्वही खास आहे आणि तिचं बॉक्सिंगही नैसर्गिक आहे.\n\nआज वयाच्या 37व्या वर्षी मेरीकडे विक्रमी सहा विश्वविजेतेपदं आहेत, ऑलिम्पिक ब्राँझ पदक आहे (ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर आहे), आशियाई आणि राष्ट्रकुल सुवर्णही आहे. यातली बहुतेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेलबर्नमध्ये टीम इंडिया अजिंक्य; ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय\\nसारांश: आठवडाभरापूर्वी 36 धावात गारद होण्याचं भूत मानगुटीवर उतरवत भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत ऐतिहासिक विजय साकारला. भारतीय संघाने चौथ्या दिवशी 8 विकेट्सनी विजय साजरा केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मेलबर्न क्रिकेट मैदानावरचा भारतीय संघाचा हा चौथा विजय आहे. \n\nभारतीय संघाचा ऑस्ट्रेलियातला हा आठवा विजय आहे. या दमदार विजयासह भारतीय संघाने अॅडलेड पराभवाची परतफेड करत बॉर्डर-गावस्कर मालिकेत 1-1 बरोबरी केली आहे. शतकी खेळी साकारणाऱ्या अजिंक्य रहाणेला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. \n\nऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात 200 विकेट्स गुंडाळल्यानंतर भारतीय संघाला 70 धावांचे लक्ष्य मिळालं. मयांक अगरवाल आणि चेतेश्वर पुजारा झटपट बाद झाले. मात्र पदार्पणावीर शुभमन गिल आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी कोणतीही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेहुल चोकसी - प्रथितयश हिरे व्यापारी, पीएनबी घोटाळा आणि फरार गुन्हेगार होण्याची गोष्ट\\nसारांश: पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपयांची कर्ज उचलणारे मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अँटिग्वा देशाने त्यांना नागरिकत्वही दिलं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांना जवळच्या डॉमनिका बेटांवर अटक झाली आहे. \n\nभारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याचा आधार घेऊन त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, या हालचालींनी यश येईल का? मूळात मेहुल चोकसी यांचा प्रथितयश व्यापारी, पीएनबी घोटाळा ते देशातून फरार होणं हा सगळा प्रवास समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये... \n\nसंशोधन- ऋजुता लुकतुके\n\nलेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके \n\nएडिटिंग- निलेश भोसले\n\nहेही वाचलंत का?\n\n(बीबीसी न्यूज मराठीच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मेहुली घोष : जत्रेत बंदुकीने फुगे फोडणारी मुलगी बनली आंतरराष्ट्रीय नेमबाज\\nसारांश: पश्चिम बंगालमधल्या नाडिया जिल्ह्यातल्या मेहुलीला लहानपणापाासूनच बंदुकांचं आकर्षण होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जत्रेमध्ये बंदुकीने फुगे फोडायला तिला खूप आवडायचं. सीआयडी ही मालिकाही तिच्या आवडीची होती. त्यात पिस्तुलातून गोळ्या झाडताना बघून तिलाही स्फुरण चढायचं.\n\nमात्र, नेमबाजी हा व्यावसायिक क्रीडा प्रकार आहे आणि या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून आपण आपल्या देशाचं नाव उंचावू शकतो, याची त्यावेळी तिला जराही कल्पना नव्हती. \n\n2016 साली पुण्यात भरलेल्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशीप स्पर्धेत 9 पदकं पटकावून तिने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आणि या कामगिरीमुळे तिची थेट ज्युनिअर इंडिया टीममध्ये वर्णी लागली. \n\nपुढ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी खरंच मशरूम खाऊन गोरे होऊ शकतात का?\\nसारांश: दररोज मशरूम खाल्ल्यानं नरेंद्र मोदींचा रंग उजळला आणि ते टुमटुमीत झाल्याची टीका गुजरात निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात काँग्रेसचे नेते अल्पेश ठाकोर यांनी केली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अल्पेश ठाकोर यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हीडिओत \"गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी बऱ्यापैकी सावळे होते. तेव्हापासूनच ते तैवानवरून आयात केलेले महागडे मशरूम खात आहेत. 80 हजार रुपयांचा एक असे पाच मशरूम दररोज खाल्ल्यामुळेच मोदी यांचा रंग उजळला असून ते टुमटुमीत झालेत,\" असं अल्पेश म्हणताना दिसत आहेत.\n\nपण प्रश्न असा आहे की मशरूम खाल्ल्याने माणूस खरंच गोरा होतो का? मुळात मशरूम खाल्ल्यामुळे आरोग्याला फायदा होतो का? जाणून घ्या. \n\n1) मशरूमच्या असंख्य प्रजाती उपलब्ध असल्या तरी त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्र: नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, रावसाहेब दानवेंनी घेतली शपथ\\nसारांश: गुरुवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह देशभरातल्या अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात महाराष्ट्रातले अनेक चेहरे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजप नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. रामदास आठवले यांनीही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. \n\nचार वेळा लोकसभेत निवडून येणारे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन चेहरा आहेत. \n\nमहाराष्ट्रातले मंत्री आणि त्याना मिळालेली खाती \n\nगेल्या वेळेस नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक महत्त्वाची खाती आली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी मुलाखत: राम मंदिर ते नोटाबंदी, 10 मुद्द्यांमध्ये काय म्हणाले पंतप्रधान\\nसारांश: 2019 हे लोकसभा निवडणुकांचं वर्ष आहे, म्हणजे पुन्हा देशाला कौल देण्याची संधी. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2019च्या पहिल्याच दिवशी ANI या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nया मुलाखतीत त्यांना भ्रष्टाचार, काळा पैसा आणि नोटाबंदीसह अनेक मुद्द्यांवर बोलत विरोधकांवर कडाडून हल्ला केला आहे.\n\nकाँग्रेसनेही या मुलाखतीला 'खोदा पहाड, निकला चूहा' म्हटलं आहे. \n\nत्यांच्या मुलाखतीमधील प्रमुख मुद्दे:\n\n1. राम मंदिरावर\n\nराम मंदिरासंबंधीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्यासंबंधीच्या अध्यादेशाबाबत विचार करू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.\n\nदरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या या वक्तव्याला मंदिर निर्माण होण्याच्या दिशेने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी सरकारच्या काळात तिप्पट रस्तेबांधणी झालीये का? : बीबीसी रिअॅलिटी चेक\\nसारांश: दावा : विद्यमान सरकारने दावा केला आहे की आधीच्या सरकारच्या तुलनेत त्यांच्या काळात तिप्पट रस्ते बांधले गेले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नितीन गडकरी\n\nसत्य परिस्थिती : या सरकारच्या कार्यकाळात रस्तेबांधणीत वाढ झाली आहे. मात्र तिप्पट नक्कीच नाही. \n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये विधान केलं होतं की त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सगळ्यांत जास्त रस्ते तयार झाले आहेत. \n\n\"आजच्या घडीला रस्त्याची जी कामं होत आहे ती मागच्या सरकारच्या तिप्पट आहेत,\" असं ते म्हणाले. \n\nभारतात रस्त्यांचं विस्तृत जाळं पसरलं आहे. सध्या भारतात 50 दक्षलक्ष किमीचे रस्ते आहेत. \n\nभारतात तीन प्रकारचे रस्ते आहेत. \n\nभारताला 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी सरकारने रफाल करारातून भ्रष्टाचारविरोधी कलम वगळलं? #5मोठ्याबातम्या\\nसारांश: सर्व महत्त्वाचे वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. रफाल करारादरम्यान वाटाघाटींमध्ये भ्रष्टाचारविरोधी कलम वगळला\n\nरफाल करारादरम्यान झालेल्या वाटाघाटींमध्ये भ्रष्टाचारविरोधी कलम शेवटच्या क्षणी वगळण्यात आला, असा दावा 'द हिंदू'ने एका बातमीत केला आहे. भ्रष्टाचारविरोधी धोरणाचा झेंडा वर करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारने असं का केले, हा प्रश्न या वृत्तात उपस्थित करण्यात आला आहे.\n\nफ्रान्सच्या दसॉ आणि भारताच्या अनिल अंबानींच्या रिलायन्स डिफेन्स या दोन कंपन्यांमध्ये 36 रफाल लष्करी विमानांसाठी हा करार झाला आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी या 7.87 अब्ज पाउंडांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव : काय होऊ शकतं आज? 7 मुद्द्यांमध्ये जाणून घ्या\\nसारांश: तेलुगू देसम पक्षानं केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तो दाखल करून घेतला असून शुक्रवारी त्यावर लोकसभेत चर्चा होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदींना अविश्वास प्रस्तावाचा फायदा होईल की नुकसान?\n\nलोकसभेत सध्या भाजपचे 273 खासदार आहेत तर बहुमताचा आकडा 272 आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं संख्याबळ पाहता या अविश्वास प्रस्तावाचा नरेंद्र मोदी सरकारला तूर्तास तरी धोका नाही. पण त्याच वेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्याकडे पुरेसे आकडे असल्याचा दावा केला आहे. तर शत्रुघ्न सिन्हा, सावित्रीबाई फुले, कीर्ती आझाद हे भाजपचे खासदार त्यांच्याच पक्षावर नाराज आहेत. \n\nपण हा प्रस्ताव नेमका काय असतो, त्याचा अर्थ काय असतो आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदी-फडणवीस सरकारच्या अपयशात शिवसेनाही भागीदार- उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधकांची टीका\\nसारांश: पंढरपूर येथे झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी मित्रपक्ष भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचा एकही मुद्दा सोडला नाही. या भाषणामध्ये राम मंदिरापासून पीकविमा घोटाळ्यापर्यंत सर्व मुदद्यांवर त्यांनी भाष्य केलं. मात्र शिवसेना केवळ आपल्या फायद्यासाठी राजकारण करत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवसेना गेली साडेचार वर्षे सत्तेत राहून भारतीय जनता पार्टीवर टीका करण्याचे काम करत आहे. परंतु शिवसेना राजीनामा देऊन युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत नाही याची आठवण राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केली आहे.\n\nकाय म्हणाले उद्धव ठाकरे?\n\n\"रफाल घोटाळ्यामुळे सरकारचं बिंग फुटलं. ज्यांना अनुभव नाही, अशा कंपनीला विमान बनवण्याचं कंत्राट दिलं. देशाचा पहारेकरी आहे, असं सांगणारे चोऱ्या करायला लागले. दुसरीकडे देशासाठी रोज सैनिक शहीद होतायत. त्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला. लष्करी जवा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदींचं भाजप अधिवेशनात काँग्रेस आणि विरोधकांवर टीकास्त्र\\nसारांश: नवी दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस आणि विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसचा डाव होता की, \"काहीही करुन मोदीना कटकारस्थानात अडकवायचं होतं, त्यांनी तर अमित भाईंना जेलमध्ये टाकलं. त्यांचा कायद्यावर विश्वास नाहीए. मात्र आमचा कायद्यावर विश्वास आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना माझी एका खटल्यात तब्बल 9 तास चौकशी झाली.\" असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला. \n\nकाल रामलीला मैदानावर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रीय अधिवेशनाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी निवडणुकीचं रणशिंग फुंकताना मोदी सरकारच्या योजनांची जंत्रीच जनतेसमोर ठेवली. \n\nतसंच विरोधी पक्ष आणि संभाव्या महाआघाडीवर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदींना दिलेली 'झप्पी' ही राहुल गांधींची 'गांधीगिरी' आहे का?\\nसारांश: भाजप सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर आज लोकसभेत चर्चा सुरू होती. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाषणासाठी उभे राहिले आणि भाजपवर घणाघाती टीका करायला सुरुवात केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लोकसभेत मिठी मारली तो क्षण\n\nआधी सरकारवर टीकास्त्र सोडताना आक्रमक दिसणारे गांधी यांनी काही वेळाने वेगळ्या ट्रॅकवर गेले नि म्हणाले, \"तुमच्याबद्दल माझ्या मनात काही कटुता नाही. तुम्ही मला 'पप्पू' म्हटलं तरी मी तुमचा द्वेष करणार नाही.\"\n\n\"तुमच्या मनातला राग मी काढून टाकीन आणि तुम्हाला मी काँग्रेसी बनवेन,\" असंही ते यावेळी म्हणाले आणि ते थेट सरकारी बाकांपर्यंत चालत गेले आणि अचानक पंतप्रधान मोदींना त्यांनी मिठी मारली. हा क्षण लगेच सोशल मीडियासह इतर माध्यमांवर व्हायरल झाला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोदींनी 'मन की बात'मध्ये मांडलेले 15 मुद्दे\\nसारांश: \"कोरोनाचं संकट मोठं आहे. देशाचा प्रत्येक नागरिक कोरोनाविरुद्ध लढतो आहे. परंतु अतिआत्मविश्वासाने वागू नका. हलगर्जीपणा दाखवू नका. सावधानी हटी तो दुर्घटना घटी हे वचन लक्षात ठेवा\", असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदी\n\nरविवारी पंतप्रधान मोदींनी 'मन की बात' कार्यक्रमातून देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जनतेला अक्षय तृतीया आणि रमजानच्या शुभेच्छा दिल्या.\n\nमोदींना या कार्यक्रमात मांडलेले प्रमुख मुद्दे \n\n1. भारतातील प्रत्येक नागरिक आज कोरोनाचा सामना करत आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईचं नेतृत्व करत आहे. भारतात कोरोनाची लढाई पीपल ड्रिव्हन अर्थात लोकाभिमुख आहे.\n\n2. शेतकरी शेतात काम करून आपल्याला अन्न पुरवत आहेत. कुणी शेतातील भाजीपाला मोफत देत आहे, तर कुणी मास्क पुरवत आहेत. काही मजूर लो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोहन डेलकर: दादरा नगर हवेलीचे खासदार डेलकर यांचा मृत्यू, आत्महत्येचा संशय\\nसारांश: दादरानगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली आहे. डेलकर यांचा मृतदेह मुंबईतील मरीन ड्राइव्हवरील सी-ग्रीन हॉटेलमध्ये आढळून आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मोहन डेलकर दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार होते.\n\nमुंबई पोलिसांनी सोमवारी दुपारी त्यांचा मृतदेह सी-ग्रीन हॉटेलमधून ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आल्याची माहिती, पोलिसांनी दिलीये.\n\nयाबाबत बोलताना अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी म्हणाले, \"मोहन डेलकर यांचा मृतदेह हॉटेलमध्ये आढळून आला. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. आत्महत्येचं कारण काय याबाबत अजूनही ठोस माहिती नाही.\"\n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. ही नोट गुजराती भाषेमध्ये लिहिण्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: मोहन भागवत : सुशिक्षित आणि सधन वर्गात खरंच जास्त घटस्फोट होतात?\\nसारांश: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतंच एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अहमदाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, \"सध्याच्या काळात घटस्फोटाची प्रकरणं बरीच वाढली आहेत. लोक काही कारण नसताना आपआपसात भांडत बसतात. पण घटस्फोटाचं प्रमाण सुशिक्षित आणि सधन कुटुंबांमध्ये जास्त आहे. कारण शिक्षण आणि पैसा माणसाला गर्विष्ठ बनवतात. यामुळेच कुटुंब मोडतात. याचा समाजावरही परिणाम होतो कारण समाजही एक कुटंबच आहे.\"\n\nया विधानावर आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. अभिनेत्री सोनम कपूरने ट्वीट करून म्हटलंय की 'कोणता शहाणा माणूस असं विधान करतो? अत्यंत मुर्खपणाचं आणि प्रतिगामी विधान आहे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्यानमार : थाळीनाद करून लष्करी उठावाचा विरोध, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा\\nसारांश: म्यानमारमध्ये सोमवारी झालेल्या लष्करी उठावाचा विरोध तीव्र होऊ लागला आाहे. म्यानमारमधलं सर्वांत मोठं शहर असलेल्या रंगूनमध्ये लोकांनी थाळीनाद करत आणि गाड्यांचे हॉर्न वाजवत या कारवाईचा विरोध केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक महत्त्वाच्या शहरांमधल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. तर लोकशाहीवादी कार्यकर्ते असहकार आंदोलनाची तयारी करत आहेत. \n\nमात्र, सध्यातरी परिस्थिती लष्कराच्या नियंत्रणात असल्याचं प्रतिनिधींचं म्हणणं आहे. \n\nम्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आँग सान सू ची यांना लष्करांने ताब्यात घेतलं आहे. तेव्हापासून त्या कुठे आहेत, याची कुणालाच माहिती नाही. सू ची यांना सोडावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. \n\nराजधानी नेपिटोमध्ये लष्कराने जवळपास 100 लोकप्रतिनिधींना त्यांच्या घरातच स्थानबद्ध केलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्यानमार : पोलिसांनी 7 वर्षांच्या चिमुकलीवर झाडली गोळी\\nसारांश: म्यानमारमध्ये 7 वर्षांच्या एका चिमुकलीचा पोलिसांच्या गोळीने मृत्यू झालाय. म्यानमारमध्ये गेल्या महिन्याच्या सुरुवातीला लष्कराने उठाव केला तेव्हापासून संपूर्ण म्यानमारमध्ये लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी निदर्शनं सुरू आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"म्यानमारमध्ये लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.\n\nहे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्कराने पोलिसांच्या मदतीने निदर्शकांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईची ही सर्वांत लहान बळी ठरली आहे. \n\nखिन मायो चिट असं या चिमुकलीचं नाव आहे. खिन आपल्या कुटुंबासोबत मंडाले शहरात रहायची. तिच्या घरी पोलिसांनी धाड टाकली. त्यावेळी ही चिमुकली वडिलांकडे पळत गेली आणि ती पळत असतानाच पोलिसांनी तिच्यावर गोळी झाडली. त्यात तिचा मृत्यू झाला. \n\nजनतेची निदर्शनं कमी होत नाही, हे बघितल्यावर लष्करानेही बळाचा वापर वाढवला आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्यानमार: रोहिंग्या हिंसाचारावर रिपोर्टिंग करणाऱ्या 2 रॉयटर्स पत्रकारांची सुटका\\nसारांश: रोहिंग्याविरोधात झालेल्या हिंसाचाराचा तपास करणाऱ्या रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या दोन पत्रकारांची म्यानमारने सुटका केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वा लोन आणि क्यॉ सोइ ओ यांची इतर कैद्यांबरोबर सुटका करण्यात आली आहे.\n\nवा लोन (32) आणि क्यॉ सोइ ओ (28) हे दोघं पत्रकार डिसेंबर 2017 पासून तुरुंगात होते. रखाईन प्रांतातील इन दिन गावात म्यानमारच्या लष्करानं केलेल्या 10 जणांच्या हत्येच्या घटनेचे पुरावे गोळा करत असताना त्यांना अटक करण्यात आली.\n\nसप्टेंबर 2018 मध्ये म्यानमारच्या 'सिक्रेट अॅक्ट्स'चं उल्लंघन केल्याच्या आरोपांवरून एका कोर्टाने या दोघांना सात वर्षांची शिक्षा ठोठावली होती. आपण निर्दोष असल्याचा दावा ते वारंवार करत होते.\n\nया प्रकरणाकडे म्यानमा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: म्यानमार: लष्करानं बंद केलं इंटरनेट, हजारो लोक रस्त्यावर\\nसारांश: म्यानमारमध्ये लष्करानं बंड केल्यानंतर हजारो लोक निदर्शन करत आहेत. यादरम्यान लष्करानं देशातील इंटरनेट बंद केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंटरनेटवर लक्ष ठेवणारी संस्था नेटब्लॉक इंटरनेट ऑब्ज़रवेट्रीच्या मते, देशात जवळपास सगळीकडे इंटरनेट लॉकडाऊन लागू आहे, फक्त 16 टक्के लोक इंटरनेटचा वापर करू शकत आहेत. \n\nबीबीसीच्या बर्मिस सेवेनंही इंटरनेट बंद केल्याचं सांगितलं आहे.\n\nलष्करी उठावाविरोधात निदर्शन करण्यासाठी अनेक जणांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर एकत्र आले होते. त्यानंतर लष्करानं फेसबुकवर तात्पुरती बंदी घातली होती. फेसबुक देशभरात मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. \n\nफेसबुकवरील बंदीनंतर अनेकांनी ट्वीटर आणि इन्स्टाग्रामवरून आपला आवाज पोहोचवायचा प्रयत्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा स्वीडिश अॅकॅडमीचा निर्णय\\nसारांश: स्वीडिश अॅकॅडमीनं यंदा साहित्यातलं नोबेल न देण्याचा निर्णय घेतला आहे. अॅकॅडमीतल्या सदस्याच्या पतीवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुढच्या वर्षी 2018 आणि 2019 या दोन्ही वर्षांचा पुरस्कार जाहीर करण्यात येईल असं अॅकॅडमीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. \n\nआतापर्यंत फक्त सात वेळा हा पुरस्कार जाहीर करण्यात आलेला नाही. महायुद्धाच्या काळातली सहा वर्ष आणि 1935 मध्ये योग्य पुरस्कारार्थी नसल्यानं हा पुरस्कार कुणालाही देण्यात आला नव्हता. \n\nनेमकं प्रकरण काय?\n\nस्विडीश अॅकॅडमीच्या साहित्याचं नोबेल ठरवणाऱ्या समितीच्या तत्कालीन सदस्य कॅटरिना फ्रोस्टेन्सन यांचे पती जीन क्लाउड अरनॉल्ट यांच्याविरोधात 18 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला.\n\nइतकंच नाही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यवतमाळ : कोव्हिड काळात 137 अधिकाऱ्यांचे राजीनामे, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्याविरोधात धरणे\\nसारांश: जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून ऐन कोरोना काळात यवतमाळ जिल्ह्यातील 137 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या विरोधात जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांनी हे राजीनाम्याचं हत्यार उपसलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दरम्यान डॉक्टरांच्या मागण्यांबाबत प्रधान सचिवांकडे पाठपुरावा सुरू असल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिलं आहे. \n\nया आंदोलनात डॉक्टरांसह जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांनीही सहभाग घेतला आहे. जिल्हाधिकाऱ्यांची बदली केल्याशिवाय कामावर परतणार नाही, आंदोलनातून माघार घेणार नाही असा पवित्रा राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेने घेतला आह. यवतमाळमधील आझाद मैदानात त्यांचं आंदोलन सुरू आहे. \n\nजिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह 137 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचा राजीनामा जिल्हा परिषदेच्या म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यश बिर्ला यांच्यावर आपल्या पणजोबांनी स्थापन केलेल्या बँकेचे पैसे बुडवण्याची वेळ आली कारण...\\nसारांश: कोलकात्यामध्ये मुख्यालय असणाऱ्या युको बँकेने गेल्या आठवड्यात यशोवर्धन बिर्ला यांना 'विलफुल डिफॉल्टर' म्हणजे मुद्दाम पैसे बुडवणारे म्हणून जाहीर केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पहिल्यांदाच बिर्ला कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला 'विलफुल डिफॉल्टर' जाहीर करण्यात आलेलं आहे. \n\nयश बिर्लांची कंपनी बिर्ला सूर्या लिमिटेडने युको बँकेचं 67.65 कोटींचं कर्ज घेतलं, पण त्याची परतफेड न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. \n\nयुको बँकेच्या वसुली खात्यातल्या एका अधिकाऱ्याने या माहितीला दुजोरा दिला आहे. \n\nबँकेतर्फे वर्तमानपत्रांमध्ये छापण्यात आलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये यश बिर्लांचा फोटोही छापण्यात आलाय. \n\nविलफुल डिफॉल्टर म्हणजे अशी व्यक्ती जिची कर्जाची परतफेड करण्याची क्षमता असूनही ती परतफेड क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यशवंत सिन्हांचा राग नेमका कुणावर – अरुण जेटली की नरेंद्र मोदी?\\nसारांश: आर्थिक मंदी, ढासळतं अर्थकारण आणि एकूणच भारतीय जनता पक्षाच्या तीन वर्षांच्या कार्यकाळात झालेली घसरण, यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी बुधवारी लिहिलेला एक लेख गाजत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यशवंत सिन्हा यांनी स्वत:च्या पक्षाच्या सरकारवर टीका केली आहे.\n\n'I need to speak now', अर्थात 'मला आता बोलायला हवं' या शीर्षकासह प्रसिद्ध झालेल्या या लेखात सिन्हा यांनी मंदी, अर्थव्यवस्थेचा कूर्म वेग यावर विवेचन केलं होतं. एका भाजप नेत्याच्याच लेखानं मोदी सरकारच्या धोरणावार टीकास्त्र सोडल्यानं देशभरातील भाजपविरोधी आवाजाला बळकटी मिळाली आहे. तसेच काही प्रश्न उपस्थित झाले आहेत.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली या स्वपक्षीयांना सिन्हा यांनी लक्ष्य का केलं असावं? हा लेख आताच का लिहिला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या 5 कारणांमुळे मुंबई इंडियन्सचं IPL मधून पॅकअप झालं\\nसारांश: इंडियन प्रिमिअर लीगच्या (IPL) जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानला जाणारा गतविजेता मुंबई इंडियन्स संघ यंदाच्या हंगामात लीग राउंड अर्थात प्राथमिक फेरीतच बाहेर पडला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कर्णधार आणि मुख्य फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळताना रोहित शर्माला अपयश आले.\n\nमुंबई इंडियन्सने 2013, 2015 आणि 2017 अशी तीन वर्षं IPLच्या चषकवर आपलं नाव कोरलं आहे. मात्र यंदा धडपडत ढेपाळत खेळणाऱ्या मुंबईला आपली जादू दाखवता आली नाही. काय आहेत मुंबई इंडियन्सच्या बाद फेरीतूनच बाहेर पडण्याची कारणं?\n\n1. रो'हिट' नाही\n\nकर्णधार रोहित शर्माला सूर न गवसणं हे मुंबई इंडियन्ससाठी IPLच्या अकराव्या हंगामात प्लेऑफ अर्थात बाद फेरीत न जाण्याचं प्रमुख कारण आहे. \n\nरोहित शर्माची बॅट तळपणं आणि मुंबई इंडियन्स विजयपथ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या आरोग्यदायी आहारशैलीपासून पुरूष दूर का पळतात?\\nसारांश: साधारणपणे दोन प्रकारच्या आहारशैली सर्वसामान्यांना माहिती असतात. एक शाकाहारी आणि दुसरी मांसाहारी. मात्र, व्हेगन आहारशैलीचंही बरंच स्तोम आहे. व्हेगन म्हणजे पूर्णपणे वनस्पतींपासून मिळणारे अन्नपदार्थ खाणे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्राण्यांपासून मिळणारे कुठल्याही पदार्थाचा या आहारशैलीत वापर केला जात नाही. म्हणजे दूध आणि दुधापासून बनणारे सर्व पदार्थ वर्ज्य. इतकंच नाही तर मधमाशांपासून मिळणारं मधही व्हेगन आहारशैलीत खाल्लं जात नाही. \n\n1947च्या आसपास युरोपात उगम पावलेली ही आहारशैली आज जगभरात पसरली आहे. सेलिब्रेटींमध्ये तर हिच्याप्रती विशेष आकर्षण आहे. फिल्म स्टार्स आणि लोकप्रिय व्यक्तींमुळे व्हेगन आहारशैलीला बरीच प्रसिद्धी मिळाली आहे. \n\nमाईली सायरस, विनस विलियम्स, अरियाना ग्रँड, बियोन्से या अमेरिकी सेलिब्रिटींना व्हेगन आहारशैल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या देशात परदेशी लोकांशी लग्न करण्यासाठी पैसे दिले जातात\\nसारांश: पैसे कसे कमवायचे, हा सगळ्यांना भेडसवणारा एक प्रश्न असतो. काही आपल्या मेहनतीच्या कमाईत समाधानी असतात, तर काही फायनॅन्शिअल प्लॅनिंगनं आपली संपत्ती वाढवत असतात. काहीजण नियोजनाऐवजी योजना आखतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोस्टा रिका आणि चीन\n\nकोस्टा रिकात राहणाऱ्या 46 वर्षांच्या मारिया (बदलेलं नाव) या पैशांसाठी कुणासोबतही लग्न करायला तयार आहेत, मग ते खोटंखोटं का असू नये.\n\nत्यांना एका चीनी माणसाशी लग्न करण्याची ऑफर देण्यात आली. त्या बदल्यात त्यांना 100,00 कोलोन्स (अंदाजे 11,700 रुपये) मिळणार होते. त्या चीनी माणसाला यातून काय मिळणार? कोस्टा रिकामध्ये राहण्याचा परवाना, अर्थात इथलं नागरिकत्व.\n\nसॅन होझे हा कोस्टा रिकातला सर्वांत मागास भाग. म्हणजे इथे रोजगाराच्या संधी मर्यादितच. अशातच खोट्या लग्नाच्या बदल्यात पैसे मिळत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: या रंगीबेरंगी मंदिराने वेधलं पर्यटकांचं लक्ष, पण ‘कायदाही मोडला’\\nसारांश: मलेशियातल्या एका मंदिराचा कायापालट करण्यात आला आहे. या मंदिराला 272 पायऱ्या आहे. या पायऱ्या बाटू नावाच्या एक गुहेत जातात. हा संपूर्ण मार्ग विविध रंगांनी सजवण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मलेशियाच्या बाटू केव्ह्ज मध्ये बसलेली माकडं\n\nहे देऊळ क्वालालांपूरच्या बाहेरच्या भागात आहे. ते एक तीर्थक्षेत्र आहे आणि पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. या मंदिराचा बदललेला चेहरामोहरा पर्यटकांमध्ये चांगलाच लोकप्रिय आहे आणि येत्या काळात इन्स्टाग्रावर धुमाकूळ घालेल, यात शंका नाही. \n\nपण एक अडचण आहे.\n\nकाही स्थानिक वृत्तांनुसार या मनमोहक रंगरंगोटीमुळे मंदिर व्यवस्थापनाच्या अडचणी वाढू शकतात. कारण त्यांनी सरकारच्या परवानगीशिवाय हा संपूर्ण परिसर रंगवलेला आहे.\n\nकारण हे मंदिर वारसास्थळांच्या नियमांनुसार सं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युरेनियमचे उत्पादन वाढवणारः इराणने आश्वासन न पाळण्याचा निर्णय का घेतला?\\nसारांश: 2015 सालच्या अणू करारात निश्चित करण्यात आलेली युरेनियम उत्पादनाची मर्यादा तोडणार असल्याची घोषणा इराणने केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"अणूकरार कायम रहावा, अशी इराणची इच्छा आहे. मात्र, युरोपातली राष्ट्रं आपलं वचन पाळत नसल्याचं\", इराणचे उप परराष्ट्रमंत्री अब्बास अरागची यांनी म्हटलं आहे. \n\n2018 साली अमेरिकेने एकतर्फी निर्णय घेत या करारातून माघार घेतली. यानंतर अमेरिकेने इराणवर अनेक कठोर निर्बंध लादले. इराणने मे महिन्यात युरेनियमचं उत्पादन सुरू केलं होतं. \n\nया युरेनियमचा वापर ऊर्जा निर्मिती आणि अणु संयत्रांमध्ये केला जाऊ शकतो. त्यासोबतच अण्वस्त्र निर्मितीही त्याचा वापर होऊ शकतो. नियमांनुसार इराणजवळ जेवढं युरेनियम असायला हवं, आधीच त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: युरोपात स्थलांतरितांवरून वादंग : स्पेनमध्ये आलेल्या 134 मुलं, 7 गरोदर महिलांचं भविष्य अधांतरी\\nसारांश: इटली आणि माल्टाने नाकारलेल्या 600 स्थलांतरितांचं स्पेनच्या वलेंसिया पोर्टवर आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. सुटका करण्यात आलेल्या स्थलांतरितांमध्ये 123 लहान मुलं, 13 वर्षं वयाखालील 11 किशोरवयीन मुलं आणि सात गरोदर महिला यांचा समावेश आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इटली आणि माल्टाने प्रवेश देण्यास नकार दिलेलेल्या स्थलांतरितांना स्पेनने आश्रय देण्याचा निर्णय घेता आहे. या लोकांची भूमध्य समुद्रातून सुटका करण्यात आली आहे. याचं स्पेनच्या वालेन्सिया बंदरावर आगमन व्हायला सुरुवात झाली आहे.\n\nजवळपास 629 स्थलांतरितांना घेऊन पहिल्या तीन बोटी आज पहाटेच बंदरात आल्या. अॅक्वारिअस जहाजाने गेल्या आठवड्यात लिबीयाजवळ या लोकांची सुटका केली होती.\n\nबंदरावर मदतीसाठी आरोग्य अधिकारी आणि दुभाषकांची उपस्थिती आहे.\n\nस्पेनमधील समाजवादी विचारांच्या सरकारने या सर्वांना मोफत आरोग्य सुविधा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: यूएई : अविवाहित जोडप्यांना एकत्र राहण्याची मुभा\\nसारांश: संयुक्त अरब अमिरातीने नागरी आणि गुन्हेगारी कायद्यांमध्ये काही बदल केले आहेत. 84 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या या देशात विविध सांस्कृतिक समुदायाचे लोक राहतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यूएईचे नागरिक आणि तिथे राहणाऱ्या प्रवाशांचं आयुष्य अधिक सकारात्मक आणि अनुकूल बनवण्यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. यूएईमध्ये दक्षिण आशियातल्या नागरिकांची संख्याही मोठी आहे. \n\nकायद्यातल्या सुधारणेनुसार यूएईमध्ये राहणाऱ्या परदेशी नागरिकांना त्यांची वैयक्तिक प्रकरणं त्यांच्या स्वतःच्या देशाच्या कायद्यानुसार निकाली काढण्याची मुभा असेल. \n\nउदाहरणार्थ घटस्फोटाची प्रकरणं, संपत्तीच्या वाटपाची प्रकरणं, मद्यविक्रीसंबंधीची प्रकरणं, आत्महत्या, अल्पवयीन मुलींसोबत शरीर संबंध ठेवण्याविषयीची प्रकरणं, महिला सुरक्ष"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: येमेनमध्ये लष्करी परेडवर ड्रोनने हल्ला, 32 जणांचा मृत्यू\\nसारांश: येमेनमध्ये सैन्याच्या परेडवर झालेल्या हल्ल्यात 32 जणांचा मृत्यू झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हौथी बंडखोरांनी मिसाईल आणि ड्रोनच्या सहाय्यानं हा हल्ला केला आहे. \n\nहौथी बंडखोरांकडून चालवल्या जाणाऱ्या एका वृत्तवाहिनीनुसार ही परेड येमेनच्या दक्षिणेला असलेल्या एडन शहरात सुरू होती. \n\nएडनमधूनच येमेनचं सध्याचं आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकार देशाचा कारभार चालवत आहे. \n\nयाआधी एडन शहरातल्या पोलीस स्टेशनवर आत्मघाती हल्ला झाला होता. त्यात 10 लोकांचा मृत्यू झाला होता. पण या दोन्ही हल्ल्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का, हे अजून स्पष्ट झालेलं नाही. \n\nआपल्यावर हल्ला करण्यासाठीच ही परेड सुरू होती असा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: येमेनहून परतले फादर टॉम : 'माझ्या अपहरणाचा व्हिडीओ बनावट होता'\\nसारांश: येमेनच्या एका वृद्धाश्रमात काम करत असताना भारतीय धर्मगुरू फादर टॉम यांचं मार्च 2016 मध्ये अपहरण झालं होतं. अनेक प्रयत्नांनंतर त्यांची सुटका करण्यात आली आणि अखेर भारतात सुखरूप परतले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वृद्धाश्रमात काम करतांना फादर टॉम यांचं अपहरण करण्यात आलं.\n\nबीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की अपहरणकर्त्यांनी त्यांना चांगली वागणूक दिली, पण ते कोण होते हे मात्र त्यांना कळलं नाही.\n\n\"त्यांनी शेवटपर्यंत आपली ओळख दाखवली नाही. मला अरेबिक कळत नाही आणि त्यांच्यातला एक व्यक्ती मोडक्यातोडक्या इंग्रजीत बोलत होता,\" असं फादर टॉम बीबीसी हिंदीशी बोलतांना सांगत होते.\n\nत्यांच्या मारहाणीचा व्हीडिओ सुद्धा बनावट असल्याचं त्यांनी सांगितलं.\n\nसौदी अरेबियात बदलाचं वारं वाहत आहे का?\n\nयेमेनमध्ये नागरी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: येवला: छगन भुजबळ विजयी तर नांदगावमधून पंकज भुजबळांचा पराभव\\nसारांश: येवला मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या संभाजी पवार यांना हरवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"छगन भुजबळ हे 2004 पासून येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. \n\n2014 साली झालेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून छगन भुजबळ यांना 1 लाख 12 हजार 787 मतं मिळाली. ते 46 हजार 442 मतांच्या फरकांनी जिंकले होते. तेव्हा संभाजी पवार यांना 66 हजार 345 मतं मिळाली होती. \n\nदुसरीकडे नांदगाव मतदारसंघात मात्र छगन भुजबळ यांचे पुत्र पंकज भुजबळ हे शिवसेनेच्या उमेदवारांकडून हरले आहेत. शिवसेनेच्या सुहास खांडे यांनी त्यांना हरवलं आहे. \n\nया लढतीचा विधानसभा निवडणुकीपूर्वी घेतलेला वेध\n\nया निवडणुकीत येवला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: योग दिवस: पंतप्रधान मोदी रांचीत तर मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये योगासनं– पाहा फोटो\\nसारांश: आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देशभरात विविध ठिकाणी सामूहिक योगासनांचे कार्यक्रम पार पडले. दिल्लीहून रांची आणि मुंबईहून अगदी नांदेडपर्यंत अनेक ठिकाणी योगासनांसाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पुरी येथे सुदर्शन पटनाईक यांनी योग दिनाचे वालुकाशिल्प तयार केले आहे.\n\nरांची येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग कार्यक्रमाचं नेतृत्व केलं. योग हे सर्व धर्म, प्रांतांच्या पलीकडे आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी बोलताना म्हणाले.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nतर लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह खासदारांनी संसदेच्या प्रांगणात खासदारांनी योगासनं केली.\n\nदिल्लीमध्ये विविध कार्यालयांमध्ये एकत्र योगासनांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून अरुणाचल प्रदेशपासून तामिळनाडूपर्यंत योग दिन साजरा केला जात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल ट्वीट करणाऱ्या पत्रकाराची तातडीने सुटका करा- सुप्रीम कोर्ट\\nसारांश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल आक्षेपार्ह ट्वीट केल्याप्रकरणी अटकेत असलेले पत्रकार प्रशांत कनौजिया यांची तातडीने सुटका करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रशांत यांची सुटका करून उत्तर प्रदेश सरकारने मनाचा मोठेपणा दाखवावा, असं न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठानं म्हटलं. \n\nव्यक्तिस्वातंत्र्य हे अतिशय पवित्र असून त्याबाबतीत कोणतीही तडजोड केली जाऊ शकत नाही. घटनेनं प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे आणि त्यावर अतिक्रमण केलं जाऊ नये, असं न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जींनी स्पष्ट केलं. \n\nप्रशांत यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट्स अतिशय प्रक्षोभक असल्याचा युक्तिवाद उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी प्रशांत यांच्या अटकेचं समर्थन करताना केला. प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: योगेंद्र पुराणिक: मराठी माणसानं अशी जिंकली जपानमधली निवडणूक\\nसारांश: योगेंद्र पुराणिक यांनी जपानमधल्या महापालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"योगेंद्र पुराणिक\n\nयोगेंद्र पुराणिक हे मूळचे पुण्याचे आहेत. पण गेल्या 15 वर्षांपासून ते जपानमध्ये वास्तव्यास आहेत. \n\nबँकर म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या पुराणिक यांनी 3 वर्षांपूर्वी राजकारणात प्रवेश केला. सध्या ते जपानमधल्या Constitutional Democratic Party (CDP) या पक्षात आहेत.\n\nसुधारणा करण्यासाठी राजकारणात आलो, असं ते सांगतात. त्यांच्याशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे;\n\nप्रश्न - तुम्हाला निवडणूक लढवायची पहिल्यापासून इच्छा होती का?\n\nउत्तर - 3 वर्षांपूर्वी मी राजकारणात यायचा विचार केला. माझ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांप्रकरणी सुप्रीम कोर्टानं नेमलेली समिती आणि 4 प्रश्न\\nसारांश: सरन्यायाधीशांविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात ज्युनिअर असिस्टंट म्हणून काम केलेल्या महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला होता. कोर्टाच्या 22 न्यायमूर्तींनी याप्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. \n\nत्यांच्या मागणीवरून सर्वोच्च न्यायालयाने कोर्टाच्या 'अंतर्गत चौकशी समिती'हून (इंटरनल कम्प्लेंट्स कमिटी) वेगळी अशी विशेष समिती स्थापना केली आहे. मात्र, ही समिती कायद्यातल्या अनेक नियमांचं पालन करू शकत नाही. त्यावरून चार प्रश्न उपस्थित होत आहेत.\n\nपहिला प्रश्न : समितीचे सदस्य\n\nतीन न्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रजनीकांत यांनी बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा 'जय महाराष्ट्र' केलं होतं!\\nसारांश: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि चित्रपटसृष्टी यांचं नातं वेगळंच होतं. बाळासाहेबांच्या हयातीत 'मातोश्री'नं चित्रपटसृष्टीतल्या अनेक तारेतारकांचा पाहुणचार केला. यातलाच एक मोठा तारा म्हणजे रजनीकांत!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बाळासाहेब ठाकरे\n\nसात वर्षांपूर्वी म्हणजे 2010मध्ये रजनीकांत यांचा 'रोबोट' म्हणजेच तामीळ भाषेतला 'एंद्रीयन' हा चित्रपट आला होता. या चित्रपटाच्या निमित्तानं रजनीकांत मुंबईत आले होते. त्या वेळी त्यांनी बाळासाहेबांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली.\n\nशिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत या भेटीचे साक्षीदार होते. \n\n\"या भेटीचं वैशिष्ट्य म्हणजे बाळासाहेबांनी त्यांचं वेळापत्रक थोडंसं बाजूला सारून ही भेट घेतली होती,\" राऊत यांनी त्या वेळची आठवण सांगितली.\n\n\"बाळासाहेब दुपारच्या वेळी विश्रांती घेत. रजनीकांत भेट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रफाल खटल्यातील सर्व पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळल्या\\nसारांश: रफाल खटल्यात दाखल करण्यात आलेल्या सर्व पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत. त्यामुळे न्यायालयाचा आधीचाच निर्णय कायम राहील.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रफाल खटल्यावर निर्णय देणाऱ्या खंडपीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासह न्यायमूर्ती संजन किशन कौल आणि न्यायमूर्ती किसन जोसेफ यांचा समावेश आहे. \n\nरफाल खटल्यात सुप्रीम कोर्टाने 14 डिसेंबर 2018 ला दिलेल्या निर्णयात केंद्र सरकारला क्लीन चीट दिली होती. या निर्णयाच्या विरोधातही याचिका दाखल झाल्या होत्या. 10 मे 2019 ला सुप्रीम कोर्टाने याबाबतीत निर्णय राखून ठेवला होता.\n\nफ्रान्सकडून 36 रफाल फायटर जेट खरेदी करण्यासाठी भारताने केलेल्या करारासंबंधीच्या ज्या याचिकांवर सुनावणी झाली त्यात माजी मंत्री अरुण शौर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रफालची कागदपत्रं चोरीला, मोदी सरकारची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती\\nसारांश: रफाल प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवेळी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बुधवारी अॅटर्नी जनरल के.के.वेणुगोपाल यांनी लढाऊ विमानाच्या आर्थिक व्यवहारांसंदर्भातली काही कागदपत्रं संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याचं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुप्रीम कोर्टात वकील प्रशांत भूषण यांनी जेव्हा एक नोट वाचायला सुरूवात केली तेव्हा के.के.वेणुगोपाल यांनी त्यावर आक्षेप घेतला. \n\nरफालची याचिका फेटाळून लावणं चुकीचं आहे, कारण या प्रकरणातील 'सत्य' सरकार दाबण्याचा प्रयत्न करत आहे, असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात भूषण यांनी केला. \n\nरफाल प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस.के.कौल आणि के.एम.जोसेफ यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. \n\nयादरम्यान के.के.वेणुगोपाल यांनी म्हटलं की संरक्षण मंत्रालयातून काही अधिकाऱ्यांनी रफाल व्यवहा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रशियाच्या कैदेत असलेल्या एका अमेरिकन गुप्तहेराची गोष्ट....\\nसारांश: अमेरिकेत लाखो लोक नाताळचा सण साजरा करण्याच्या तयारीला लागले आहेत. मात्र, एक अमेरिकन नागरिक नाताळचा सण साजरा करू शकणार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पॉल वीलन\n\nया व्यक्तीचं नाव आहे पॉल वीलन. पॉल यांना नाताळचा सण रशियातील एका लेबर कॅंपमध्ये साजरा करावा लागणार आहे. याचं कारण, गुप्तहेर असल्याचा आरोपावरून पॉल यांना अटक झाली आहे. त्यांच्या सुटकेबाबत सुरू असलेली चर्चा थांबली आहे. \n\nअटक झाल्यानंतरचा पॉल यांचा हा पहिला इंटरव्ह्यू. जेलमध्ये कैदेत असताना चोर, खूनी यांच्यासोबतचे दिवस पॉल आठवतात. 'ती परिस्थिती अत्यंत बिकट होती,' असं ते म्हणतात. चार सरकारसोबत सुटकेसाठी चर्चा केल्याची माहिती पॉल देतात. \n\nपॉल यांनी नौदलात देशसेवा केली आहे. ते नेहमी म्हणतात,"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रशियातल्या या 11 अफलातून शहरांत होणार फुटबॉल वर्ल्ड कप - पाहा फोटो\\nसारांश: यावर्षी रशियातल्या वेगवेगळया शहरात फुटबॉल वर्ल्ड कपचे सामने होणार आहेत. त्यापैकी एक फुटबॉल स्टेडियम हे दुसऱ्या महायुद्धातल्या रणभूमीवर बांधलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मॉस्को\n\nसर्कल लाईन मेट्रो स्टेशन\n\nराजधानी मॉस्कोच्या अगदी मध्यवर्ती भागात ऐतिहासिक क्रेमलिनची भव्य इमारत आहे. या इमारतीत 5 महाल आहेत, तर जवळच 2,000 वर्षांपूर्वींचे चार कॅथेड्रल्स आहेत.\n\nमॉस्को शहरातले मेट्रो स्टेशन पाहून तुम्ही थक्क व्हाल. त्यापैकी सर्कल लाईन स्टेशन सगळ्यांत भारी आहे.\n\n2. सेंट पिटर्सबर्ग\n\nया शहरात पर्यटन स्थळं पाहण्यासाठी सगळ्यात स्वस्त पर्याय म्हणजे ट्राम नंबर 3.\n\nउन्हाळ्यात या ठिकाणी तब्बल 19 तास सूर्यप्रकाश राहतो. उन्हाळ्यात दिवसरात्र शहर गजबजलेलं राहतं. रस्त्यावर कॅफे, मन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रशियातील इंटरनेट 1 एप्रिलपासून बंद होणार? नियंत्रित सेन्सॉरशिपसाठी सरकारची पावलं\\nसारांश: सगळ्या जगापासून रशियाला अलिप्त ठेवणारा 'पोलादी पडदा' पुन्हा एकदा वेगळ्या रुपात या देशात येऊ पाहत आहे. इंटरनेटच्या महाजालापासून आपल्या देशाला 'अनप्लग' करण्याची रशियाची योजना असून येत्या काही दिवसांत सरकार त्यासंबंधीच्या प्राथमिक चाचण्याही सुरू करेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रशिया इंटरनेटपासून कधी तुटणार याची तारीख अजून निश्चित झाली नसली तरी 1 एप्रिलपूर्वी रशियन सरकार ही योजना अंमलात आणेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. डिजिटल इकॉनॉमी नॅशनल प्रोग्राम या कायद्यामध्ये बदल करण्यासाठी ही शेवटची तारीख आहे. \n\nइंटरनेटपासून दूर होत रशिया आपल्या देशासाठी एक 'सार्वभौम इंटरनेटसेवा' तयार करणार आहे. युद्ध किंवा कोणत्याही आपत्तीच्या काळात सायबर हल्ल्यांपासून देशाचा बचाव करण्यासाठी 'क्रेमलिन'नं ही योजना आखली आहे.\n\nचीनने ज्याप्रमाणे 'ग्रेट फायरवॉल' या कार्यक्रमांतर्गत इंटरनेटच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे : 'स्फोटक प्रकरणाचा तपास करा, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील'\\nसारांश: महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. कालच राज ठाकरे यांनी याआधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं ठेवलेल्या गाडीचा केंद्री यंत्रणेकडून कसून चौकशी केल्यास, कल्पनेबाहेरील चेहरे समोर येतील, असा दावा राज ठाकरे यांनी केला आहे.\n\n\"परमबीर सिंह यांचाही या प्रकरणात सहभाग आहे, हे लक्षात आलं होतं तर चौकशी का नाही केली, बदली का करण्यात आली?\" असा सवाल करत राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. \n\nवाझे-परमबीर सिंह यांच्यापुरता हा विषय मर्यादित नाही. याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.\n\nतसंच, केंद्र सरकारने गृहमंत्रालयाने याकडे गा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे : ‘लाचार’ शिवसेना आणि ‘बसवलेले’ फडणवीस कधी एकदा एकमेकांचा गळा घोटतील, अशी परिस्थिती आहे\\nसारांश: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 2019 लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बीबीसी मराठीला पहिली मुलाखत दिली. यात त्यांनी स्पष्ट केलं की त्यांचा फोकस लोकसभा निवडणूक नसून येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोघे म्हणजे देशावर आलेलं संकट आहे आणि ते घालवण्यासाठी मी सध्या प्रचार करत आहे, असं ते म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राहुल गांधी, शिवसेना, शरद पवार, माध्यमं आणि अनेक विषयांवर सविस्तर आणि रोखठोक मतं मांडली. ही संपूर्ण मुलाखत तुम्ही बीबीसी मराठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्यातले मुख्य मुद्दे प्रश्नोत्तर स्वरूपात देत आहोत. \n\n1.तुम्ही सभांच्या सादरीकरणावर एवढी मेहनत घेत आहात, तर स्वतःचे उमेदवार का नाही उभे केले?\n\nराज - मी आधीच सांगितलं होतं की मी लोकसभेची निवडणूक लढवणार नाही. गेल्या पाच वर्षांत मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची वाटचाल पाहिली. ती भव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे बाहुबली की भल्लालदेव? सोशल मीडियावर चर्चेला उधाण\\nसारांश: शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतलं आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मनसेच्या ६ नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याच्या प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.\n\nत्यानंतर मनसे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करू लागले. \n\nबीबीसी मराठीनं याबाबत मनसेच्या सध्याच्या स्थितीबाबत 'होऊ द्या चर्चा'मध्ये प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक प्रतिक्रिया अशा आहेत. \n\nराज ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न ट्विटर आणि फेसबुकवर केला आहे.\n\n'गद्दारी फक्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मंदिर आणि मॉल्सची तुलना होऊ शकते का?\\nसारांश: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू केलेला लॉकडाऊन हळूहळू शिथील होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रातही 'पुनश्च हरिओम' म्हणत लॉकडाऊनचे निर्बंधांमध्ये काही सवलती दिल्या जात आहेत. पण काही गोष्टी अजूनही सुरू झाल्या नाहीत. \n\nराज्यात जिम, धार्मिक स्थळं सुरू झालेली नाहीत. सण-उत्सवांसाठीही नियमावली जाहीर करण्यात आली आहे.\n\nया पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिर उघडण्यात यावीत, अशी भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील मॉल्स उघडू शकतात, तर मंदिरं का उघडली जात नाहीत? असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारला विचारला आहे. \n\nत्यांच्या या वक्तव्यानंतर राज ठाकरे यांनी मंदिर आणि मॉल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे यांची मनसे उद्धव ठाकरे सरकारच्या विश्वासदर्शक ठराव मतदानावेळी तटस्थ का राहिली?\\nसारांश: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधिमंडळातील एकमेव आमदार प्रमोद उर्फ राजू पाटील यांनी विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. प्रमोद उर्फ राजू रतन पाटील हे कल्याण ग्रामीण मतदारसंघातून निवडून आले होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज ठाकरे\n\nमनसेचा एक, एमआयएमचे दोन आणि माकपचे एक अशा चार आमदारांनी विश्वासदर्शक ठरावावेळी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. \n\nविश्वासदर्शक ठरावावेळी शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकासआघाडीला 169 मतं मिळाली. भाजप आमदारांनी सभात्याग केला तर चार सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. महाविकास आघाडीने विश्वासदर्शक ठराव 169-0 असा जिंकला. \n\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ राज ठाकरे शिवाजी पार्क इथं झालेल्या शपथविधी सोहळ्याला उप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे यांच्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या 15 घटना\\nसारांश: राज ठाकरे यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली आहे. सध्या ते ईडी कार्यालयाकडे निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर पाहू त्यांच्या आयुष्यातल्या महत्त्वपूर्ण घटना.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईत आज संताप मोर्चा\n\n1. 1985 : संगीतकार श्रीकांत ठाकरे यांचा मुलगा असूनही काका बाळ ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत राज ठाकरे राजकारणात आले. बाळ ठाकरेंनी त्यांच्याकडे भारतीय विद्यार्थी सेनेची जबाबदारी सोपवली. विद्यार्थी सेना राज्यभर पसरवण्यात राज यांचा मोठा वाटा होता. \n\n2. काकांसारखं व्यक्तिमत्त्व, बोलण्याची ढब, आक्रमकता यामुळे राज हेच बाळ ठाकरेंचे राजकीय वारसदार मानले गेले. शिवसेनेची नाशिक जिल्ह्यातली सूत्रं राज यांच्याकडे आली. \n\n3. रमेश किणी हत्या प्रकरणात राज यांची चौकशी झाली. त्यांच्याविर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे यांच्या प्रचाराचा धडाका भाजपचं किती नुकसान करणार?\\nसारांश: 'तो व्हीडिओ लाव रे', या वाक्याची सध्या भाजपनं प्रचंड धास्ती घेतली आहे, अशी पोस्ट सध्या सोशल मीडियावर फिरत आहे. सध्या ज्या पद्धतीनं राज ठाकरे आपल्या प्रचारसभांमधून मोदी सरकारच्या योजनांवर टीका करत आहेत, आकडेवारी सांगत आहेत त्याचा संदर्भ सोशल मीडियावरील या पोस्टशी आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुढीपाडव्याला झालेल्या सभेमध्ये राज यांनी आपल्या नेहमीच्या पद्धतीनं मोदींच्या घोषणांची आणि भाजपच्या जाहिरातींची व्हिडिओ क्लिप दाखवत भाजपवर जोरदार हल्ला चढवला. \n\nत्यानंतर अमरावतीतल्या ज्या हरिसालची डिजिटल गाव म्हणून प्रसिद्धी करण्यात आली होती, त्याचं मनसेनं केलेलं 'स्टिंग ऑपरेशन' राज ठाकरे यांनी सादर केलं. भाजपच्या जाहिरातीप्रमाणे गावात व्यवहार होत नसल्याचं राज यांनी दाखवून दिलं. \n\nपण या सगळ्याचा 'क्लायमॅक्स' बाकीच होता. सोलापूरमधल्या सभेत राज यांनी या जाहिरातीत मॉडेल म्हणून झळकलेल्या तरुणालाच व्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे यांच्या मुंबई सभेला निवडणूक आयोगाची परवानगी\\nसारांश: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या प्रचारसभांमधून 'लाव रे तो व्हीडिओ' असं म्हणत नरेंद्र मोदींनी आश्वासन दिलेल्या प्रत्येक योजनेची वस्तुस्थिती काय आहे, हे सांगत आहेत. त्यामुळे राज आपल्या पुढच्या सभेत नेमकं कोणत्या विषयावर बोलणार याबद्दल आपसूकच उत्सुकता निर्माण होताना दिसतीये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज ठाकरे भाषणादरम्यान\n\nराज ठाकरेंच्या मुंबईमधल्या सभेला निवडणूक आयोगानं परवानगी नाकारली, असं वृत्त रविवारी सकाळी आलं होतं. मनसे लोकसभा निवडणूक लढवत नसल्याचं कारण देत निवडणूक अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या 24 एप्रिलला होणाऱ्या सभेला परवानगी नाकारली, असं या वृत्तात म्हटलं होतं.\n\nमात्र त्यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्याचं मुंबईच्या निवडणूक उप-अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे. \"राज ठाकरे यांना मुंबईमध्ये प्रचारसभा घेण्याची परवानगी नाकारण्यात आली नव्हती. वन विंडो सिस्टमअंतर्गत त्यांना रविवार 21 तारखेला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे यांनी दंडावर बांधलेलं ‘धर्मबंध’ आहे तरी काय?\\nसारांश: राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वात मनसेने मुंबईत 'महामोर्चा' काढला. यावेळी राज ठाकरे यांनी दंडावर पट्टा (Arm Band) बांधला होता. या पट्ट्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. काय आहे या प्रतीकाचा अर्थ?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दंडावर धर्मबंध बांधून भाषण करताना राज ठाकरे\n\nया महामोर्चात काहीवेळ राज ठाकरे पायी चालले आणि नंतर व्हॅनिटीत बसून आझाद मैदानात पोहोचले. तिथं राज यांनी भाषण केलं.\n\nमनसेचे नेते अनिल शिदोरे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, \"या पट्ट्याला 'धर्मबंध' असे आम्ही संबोधणार आहोत.\"\n\nमनसेच्या यापुढील सर्व कार्यक्रमांमध्ये हे 'धर्मबंध' बांधले जाणार असल्याची माहितीही अनिल शिदोरे यांनी दिली.\n\nअनिल शिदोरे यांना धर्मबंध बांधताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे\n\nस्वत: राज ठाकरे यांनीच अनिल शिदोरे यांना 'धर्मबंध' बांध"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पत्र पाठवून कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांबद्दल काय सांगितलं?\\nसारांश: कोरोनाच्या संसर्गाला तोंड देण्यासाठी महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण होणं गरजेचं आहे आणि त्यासाठी केंद्राने साथ द्यावी, अशी विनंती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केंद्र सरकारला केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांनी यासंबंधी पत्र लिहिलं आहे. \n\nराज ठाकरेंनी या पत्रात म्हटलं आहे, \"कोव्हिड-19 ची पहिली लाट आणि त्यानंतरची राष्ट्रीय टाळेबंदी, यामुळे महाराष्ट्रातल्या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. याचे आर्थिक, सामाजिक पडसाद अर्थातच देशभरही पडलेले आपण अजूनही अनुभवत आहोत. \n\nही नवी लाट रोखण्यासाठी वारंवार निर्बंध लावणे, टाळेबंदी जाहीर करणे हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ते कायमचे उपायही नव्हेत. पण जर राज्याला पुरेशा लसी मिळतच नसतील तर पर्याय तरी काय उरतो? या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार नाही\\nसारांश: आगामी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. राज ठाकरे यांनी गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते, यावेळी मात्र त्यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विधानसभेची व्यूहरचना म्हणून राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असावा असं मनसेच्या समर्थकांना वाटतं. तर, लोकसभेत दारुण पराभव होईल हे ओळखून राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा असं राजकीय विश्लेषकांना वाटतं. \n\nभारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि शिवसेनेच्या राज्यातील युती सरकारवर आणि केंद्रातील एनडीए सरकारविरोधात गेली पाच वर्षे राज ठाकरे यांनी सातत्याने टीका केली आहे. \n\nमनसेतर्फे ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करून हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.\n\nकाही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या वर्धाप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरे: शॅडो कॅबिनेटचा फायदा मनसेला होईल का?\\nसारांश: आज मनसेचा 14 वा वर्धापन दिन नवी मुंबईत साजरा होत आहे. याचं औचित्य साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी आज शॅडो कॅबिनेटची घोषणा केली. मनसेनी या कॅबिनेटला प्रतिरूप कॅबिनेट म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"23 जानेवारी 2020 रोजी मनसेचा मेळावा झाला. यात राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेटचा उल्लेख केला होता. \n\nपण हे 'शॅडो कॅबिनेट'असतं तरी काय? ही संकल्पना मूळची पाश्चिमात्य देशांमधील आहे. पण आपल्याकडे असं काही आधी झालंच नाही, असंही नव्हे. किंबहुना, भारतात या 'शॅडो कॅबिनेट'चा पहिला प्रयोग महाराष्ट्रातच झाला होता. \n\nशॅडो कॅबिनेट म्हणजे नेमकं काय, उद्देश काय, सध्या कुठं अशी शॅडो कॅबिनेट आहेत इत्यादी गोष्टी पाहूच. तत्पूर्वी, भारतात असा प्रयोग झालाय का आणि राज ठाकरेंनी शॅडो कॅबिनेट जाहीर केल्यास मनसेला नक्की काय फा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरेंचा 'भारतात 2 कोटी बांगलादेशीं'चा दावा किती खरा? - फॅक्ट चेक\\nसारांश: \"बांगलादेशातून जवळपास 2 कोटी लोक भारतात आले आहेत, पाकिस्तानातून किती आलेत कल्पना नाही. आम्ही हिंदू मात्र बेसावध आहोत. आम्ही दंगल झाली की हिंदू होतो,\" असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केलं आहे. पण, खरंच भारतातील बांगलादेशींची संख्या 2 कोटी इतकी आहे का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज ठाकरे\n\nपण, राज ठाकरे यांनी सांगितलेला आकडा संसदेत केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकड्यांशी जुळत नाही. \n\nभारत सरकारला याविषयी बुधवारी राज्यसभेत प्रश्न विचारण्यात आला. भाजपचे उत्तर प्रदेशचे खासदार अनिल अग्रवाल यांनी हा प्रश्न विचारला होता. \n\nत्यांनी विचारलं, देशात बांगलादेशी आणि नेपाळी लोकांसहित बेकायदेशीर प्रवाशांची संख्या वाढली आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर गेल्या 3 वर्षांमध्ये देशात ठराविक काळापेक्षा अधिक वेळ अथवा बेकायदेशीररीत्या वास्तव्यास असलेल्यांची राज्यानुसार संख्या किती आहे?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राज ठाकरेंचा उद्धव ठाकरे सरकारबाबतचा सर्व्हे किती विश्वासार्ह?\\nसारांश: कोरोना काळात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक सर्वेक्षण केलं. काय हाती लागलं आहे या सर्वेक्षणातून?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मनसे अध्यक्ष राज ठाकरे\n\n'मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घरी बसून केलेल्या कामकाजाबाबत 54 हजार 177 लोकांपैकी 63.6 % जनता असमाधानी आहे. तर 70.3% लोकांना लॉकडॉऊन संपुष्टात आला पाहिजे असे वाटते. लॉकडॉऊनच्या काळात गेलेल्या नोकऱ्या आणि उद्योगधंद्यांसाठी राज्य सरकारकडून मदत मिळाली नाही असे 84.9 टक्के लोकांना वाटते.' हा कौल आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेल्या सर्व्हेचा. \n\nउद्धव ठाकरे सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा अशा नऊ प्रश्नांचा सर्व्हे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजकारणात उडी घेण्यापूर्वी कमल हसन यांनी केलेली 8 वादग्रस्त वक्तव्यं\\nसारांश: सुप्रसिध्द तामिळ अभिनेते कमल हसन यांनी बुधवारी त्यांच्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. 'मक्कळ नीदी मय्यम' असं त्यांच्या पक्षाचं नाव आहे. त्यांच्या पक्षाच्या नावाचा अर्थ लोकांना न्याय देणारं केंद्र असा होतो. मदुराईमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रजनीकांत यांच्यानंतर कमल हसन हेही राजकारणात येत आहेत.\n\nराजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कमल हसन गेल्या अनेक महिन्यांपासून सामाजिक आणि राजकीय विषयांवर बोलत आणि लिहीत आहेत. त्यांची अनेक वक्तव्यं वादग्रस्त ठरली आहेत. \n\n1.कमल हसन यांनी 'हिंदू दहशतवाद' अस्तित्वात असल्याचं 'आनंद विकटन' या साप्ताहिकात लिहिलं. यामुळे नोव्हेंबर २०१७ मोठं राजकीय वादळ निर्माण झालं होतं. त्यांनी लिहिलं होतं, \"हिंदू इतर धर्मांतल्या अतिरेकी विचारांना आव्हान देऊ शकत नाहीत, कारण अतिरेकी विचार हिंदूंमध्येही पसरले आहेत. सत्यमेव जयते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजगृह : हल्ला झाला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं घर आतून कसं आहे?\\nसारांश: मुंबईच्या दादरमधील 'राजगृह' या डॉ. आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन या घटनेनंतर म्हटलं आहे. \n\n\"राजगृहाचया आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तिर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत,\""} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत : #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. राजगृह तोडफोडप्रकरणी एक आरोपी अटकेत\n\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह येथील तोडफोडप्रकरणी गुरुवारी माटुंगा पोलिसांनी उमेश जाधव (35) या तरुणाला अटक केली. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे. \n\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपीनं राजगृह बंगल्यात प्रवेश केल्यानंतर अटक आरोपी बाहेर पहारा देत होता.\n\nउमेश जाधव परळ टीटी परिसरात वास्तव्यास असून बिगारी काम करतो. \n\nत्याच्या चौकशीतून मुख्य आरोपीबाबत महत्त्वपूर्ण माहिती हाती आली असून त्यालाही लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास अतिरिक्त पोलीस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजनाथ सिंह हे नरेंद्र मोदी सरकारसाठी अडचणीचे ठरत आहेत का?\\nसारांश: मोदी सरकारनं नुकतंच कॅबिनेटशी संबंधित 8 समित्यांची स्थापना केली आहे. त्यापैकी फक्त दोन समित्यांमध्ये राजनाथ सिंह यांना सामील करण्यात आलेलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या सगळ्या आठ समित्यांमध्ये अमित शहांचा समावेश आहे, पण राजनाथ सिंहांना फक्त दोन समित्यांमध्ये सामील करण्यात आलेलं आहे. राजकीय आणि संसदीय बाबींशी निगडीत महत्त्वाच्या समित्यांमध्ये राजनाथ यांचा समावेश करण्यात आला नाही. \n\nमीडियामध्ये ही बातमी येताच राजनाथ सिंहांच्या भूमिकेविषयी प्रश्न विचारले जाऊ लागले. यानंतर काही तासांतच गुरुवारी रात्री उशिरा कॅबिनेट समित्यांची एक नवी यादी जाहीर करण्यात आली. नवीन यादीत राजनाथ सिंहांचा समावेश दोन वरून वाढवून सहा समित्यांमध्ये करण्यात आला. मोदी- शहा युगामध्ये असं हो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राजीव गांधींचा भारतरत्न काढून घ्या: दिल्ली विधानसभेत प्रस्ताव मंजूर #5मोठ्याबातम्या\\nसारांश: सर्व वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात पाहूया:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर \n\nभारताचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांचा भारतरत्न पुरस्कार परत घेण्याचा प्रस्ताव दिल्ली विधानसभेत संमत करण्यात आला आहे. \n\nलोकसत्ताने दिलेल्या बातमीनुसार सत्ताधारी आम आदमी पार्टीच्या बहुतांश आमदारांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.\n\n1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीत राजीव गांधी दोषी होते, असा आरोप आप सरकारने करत गांधी कुटुंबाकडून हा पुरस्कार परत घेण्यात यावा, अशी मागणी या प्रस्तावात नमूद केली आहे. \n\nदरम्यान, हा प्रस्ताव मंजूर केल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम मंदिर अयोध्या : बाबरी मशीद पाडली आणि पाकिस्तानात हिंदूंची मंदिरं तोडण्यात आली!\\nसारांश: राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. मात्र, जेव्हा बाबरी मशीद या राम मंदिरासाठी पाडली गेली तेव्हा त्याचे पडसाद पाकिस्तानात उमटले. तिकडे हिंदूंची मंदिरं तोडण्यात आली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लाहोरचं जैन मंदिर. 8 डिसेंबर, 1992 ला पाडण्यात आलं.\n\nजसं भारतात मुस्लीम अल्पसंख्य आहेत, तसेच पाकिस्तानात हिंदू अल्पसंख्य आहेत. आणि त्यांनी तिथं मंदिरंही उभारलेली आहेत.\n\n6 डिसेंबर, 1992 रोजी बाबरी मशीद पाडली गेली. देशभर दंगली सुरू झाल्या आणि त्याचे पडसाद लगेचच पाकिस्तानात उमटले.\n\nलाहोरच्या जैन मंदिरची सध्याची अवस्था\n\nतिकडे त्यानंतर वेगवेगळ्या घटनांमध्ये सुमारे 100 मंदिरांचं नुकसान करण्यात आलं. काही मंदिरं जमीनदोस्त झाली.\n\nअर्थातच, या सगळ्याच मंदिरांमध्ये पूजाअर्चा होत होती, असं नाही. बहुतांश मंदि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम मंदिरासाठी अरब शेखानं सुषमा स्वराजांसमोर भजन गायलं? : फॅक्ट चेक\\nसारांश: सोशल मीडियावर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचा एक जुना व्हीडिओ व्हायरल होतो आहे. राम मंदिराला पाठिंबा म्हणून एका जाहीर कार्यक्रमात सुषमा स्वराज यांच्यासमोर एक शेख भजन म्हणत आहेत असा हा व्हीडिओ आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हायरल झालेल्या व्हीडिओतील दृश्य.\n\nफेसबुकवर हा व्हीडिओ गेल्या दोन दिवसात लाखो नेटिझन्सनी पाहिला आहे. मंगळवारी काही हजार नेटिझन्सनी हा व्हीडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. \n\nकाहीजणांनी एका विशिष्ट संदेशासह हा व्हीडिओ शेअर केला आहे. तो संदेश असा- \"काही दिवसांपूर्वीच सुषमा स्वराज कुवेत दौऱ्यावर होत्या. त्यांच्या सन्मानार्थ शेख मुबारक अल-रशीद यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या समर्थनार्थ एक गाणं म्हटलं. हे गाणं म्हणत त्यांनी भारतीयांची मनं जिंकली. आवर्जून पाहा.\"\n\nअरब देशांचा पोशाख परिधान केलेली एक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राम माधव यांच्या विरोधात आक्षेपार्ह बातमी : वेबसाईट बंद\\nसारांश: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आणि ईशान्य भारतासाठी पक्षाचे प्रभारी राम माधव यांच्या विरोधात 'खोटी बातमी' प्रकाशित करणाऱ्या एका वेबसाईटच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या संदर्भात पक्षाच्या नागालॅंड शाखेच्यावतीने दीमापूर इथल्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\n'द न्यूज जॉईंट' असं या वेबसाईटचं नाव आहे. यावर 10 फेब्रुवारीला दीमापूरमध्ये आलेल्या राम माधव यांच्या संदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध करण्यात आला होता. \n\nपण राम माधव यांनी कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलल्यानंतर ही वेबसाईट बंद झाली असून या वेबसाईटचं फेसबुक पेजही बंद झालं आहे. \n\nभाजपने कोहिमा आणि दिल्लीतही या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचं म्हटलं आहे. \n\nआसामचे मंत्री हेमंत बिस्वा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रामचंद्र गुहा : 'गांधीजींचं चरित्र लिहिणाऱ्याला गांधी शिकवण्याची बंदी'\\nसारांश: तीन वर्षांपूर्वी इतिहासकार रामचंद्र गुहा एका मुलाखतीमध्ये म्हणाले होते की भारतात असहिष्णुता वाढत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावेळी एका 50 वर्षाच्या मुस्लीम व्यक्तीची घरी गोमांस ठेवल्याच्या अफवेतून जमावाने हत्या केली होती. भारतीय जनता पक्षानं बीफवर बंदी आणली होती. तसेच दोन विचारवंतांच्या हत्या झाल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर रामचंद्र गुहा बोलत होते. \n\n\"अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सहिष्णूता या दोन गोष्टी विचारात घेता आपल्या देशात कधीच सुवर्ण युग नव्हतं हे आपण मान्य करायला पाहिजे. देशात सरकार आणि राजकीय नेत्यांविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांचा आवाज दाबण्याचे प्रयत्न याआधीही झाले आहेत. पण आपण नक्कीच दिवसेंदिवस अधिकाधि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रावसाहेब दानवे : भाजप 2-3 महिन्यात पुन्हा महाराष्ट्रात सत्ता स्थापन करेल\\nसारांश: महाराष्ट्रात येत्या 2-3 महिन्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली असल्याचं,\" ते पुढे म्हणाले.\n\n2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदावरून भाजपची साथ सोडून, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. राज्यातील आघाडी सरकारला येत्या 28 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nभाजपनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी आज बरोबर एक वर्षापूर्वी म्हणजेच 23 नोव्हेंबर 2019 ला अचानक शपथ घेतली होती. त्यापार्श्वभूमीवर दान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्टीय स्वयंसेवक संघाच्या शाखेची मागणी: मनुष्यबळ विकास आणि सांस्कृतिक मंत्रालय विलीन करा\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मनुष्यबळ विकास आणि सांस्कृतिक मंत्रालयांचं विलिनीकरण करा - RSSच्या शाखेची मागणी\n\nमनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयांचं विलिनीकरण करा, अशी मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाखेनं केंद्र सरकारकडे केली आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे. \n\nराष्ट्रीय शिक्षण मंडळ ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित शाखा आहे. ही शाखा शिक्षण क्षेत्रात काम करते.\n\nकेंद्र सरकारनं मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि सांस्कृतिक मंत्रालयाचं विलिनीकरण करावं, जेणेकरून भारतीय शिक्षणपद्धतीला खऱ्या अर्थ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्रवादाची कास धरू नका - फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांचं जागतिक नेत्यांना आवाहन\\nसारांश: पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी जागतिक नेत्यांना राष्ट्रवादाची कास सोडण्याचं आवाहन केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्यॅनुअल मॅक्रॉन\n\nपॅरिसमध्ये आयोजित या कार्यक्रमाला जगभरातून महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत. उपस्थितांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचाही समावेश आहे. तर भारताचं प्रतिनिधित्व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू करत आहेत. \n\nराष्ट्रवाद आणि देशभक्ती यांच्यात फरक करताना हा देशभक्तीचा विश्वासघात असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\n'आपलं हित बघा, बाकीच्यांची पर्वा करू नका' ही जगाला नाकारण्याची भूमिका देशांच्या नैतिकतेवर प्रश्नचिन्ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत जाण्याबाबत रामराजे नाईक निंबाळकरांचा सस्पेन्स कायम\\nसारांश: विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी आपल्या राजकीय वाटचालीबाबत सस्पेन्स कायम ठेवला असून येत्या आठ दिवसांत ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रामराजे राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा आहे. फलटण येथे त्यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात रामराजे आगामी वाटचालीबाबत निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा होती. पण कार्यकर्त्यांचा कल जाणून घेण्यासाठी येथे आलो असल्याचं सांगत रामराजेंचा हा कार्यकर्ता मेळावा कोणत्याही निर्णयाशिवाय संपला. \n\nपश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते असलेले रामराजे नाईक-निंबाळकर काय निर्णय घेणार याबाबत मोठी उत्सुकता आहे. रामराजे नाईक - निंबाळकर हे 2015 पासून वि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राष्ट्रीय डॉक्टर दिन: डॉ. द्वारकानाथ कोटणीसना का मिळतो चीनमध्ये एवढा आदर?\\nसारांश: सध्या भारत आणि चीन सीमेवर तणावाचं वातावरण आहे. पण एका भारतीय व्यक्तीबद्दल चिनी लोकांना नितांत आदर आहे. आज डॉक्टर्स डे निमित्त हा लेख पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चीनच्या सैनिकांवर उपचार केल्यामुळे डॉ कोटणीस आदरणीय आहेत.\n\nचीनमधला कोणताही बडा नेता भारतात आला की तो एका कुटुंबाची हमखास भेट घेतो... मुंबईच्या कोटणीस कुटुंबाची. कोण होते डॉ. कोटणीस, ज्यांना चीनमध्ये इतका मान दिला जातो?\n\nदुसऱ्या महायुद्धावेळी चीन आणि जपान एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यावेळी एका भारतीय डॉक्टरनं आपले प्राण धोक्यात घालून अनेक चिनी सैनिकांचे प्राण वाचवले होते. \n\nडॉक्टर द्वारकानाथ शांताराम कोटणीस हे त्यांचं नाव. जपान आणि चीनमधलं युद्ध पेटल्यानंतर चीनचे अनेक सैनिक जखमी झाले. त्यापैकी अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल आणि सोनिया गांधी हिंदू आहेत की नाहीत?\\nसारांश: सोमनाथ मंदिराला भेट दिल्यानंतर आई सोनिया गांधीसारखीच राहुल गांधी यांची वैयक्तिक आणि खासगी बाब असलेली त्यांची आस्था हा चर्चेचा विषय ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमनाथ मंदिरात जलपूजन केले.\n\nया ऐतिहासिक मंदिरात काँग्रेसच्या भावी अध्यक्षांची नोंद बिगर हिंदू म्हणून नोंद केल्यानं ट्विटर आणि इतर माध्यमांत एकच गोंधळ उडाला. \n\nहिंदू नसलेल्या सर्व लोकांना या मंदिरात आपली ओळख सांगावी लागते.\n\nया घटनेनंतर भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी लगेच ट्वीट केलं, \"शेवटी राहुल गांधी यांनी आपली धार्मीक ओळख स्पष्ट केली. त्यांनी नियमाप्रमाणे सोमनाथ येथील मंदिरात हिंदू नसलेल्या रजिस्टरमध्ये नोंद केली.\" \n\nपुढे ते विचारतात, \"जर ते"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधी: आरक्षण हटवण्याचं भाजप आणि संघाचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राहुल गांधी\n\n1. आरक्षण हटवण्याचं भाजप आणि संघाचं स्वप्न कधीही पूर्ण होऊ देणार नाही - राहुल गांधी \n\nकोर्टाने आदेश दिल्यास राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्यास बांधील नाही. तसेच पदोन्नतीतील आरक्षण हा मूलभूत हक्क नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. या निर्णयावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आली आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटत नाही की अनुसूचित जाती आणि जमातींनी प्रगती करावी. त्यांना या देशाचं संस्थात्मक प्रारूप बदलायचं आहे, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. एए"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधी: मोदींनी माझ्यासोबत रफाल प्रकरणावर 20 मिनिटं चर्चा करून दाखवावी\\nसारांश: रफाल विमानांच्या खरेदी प्रकरणी आज काँग्रेसने पुन्हा सरकारवर कडाडून हल्ला केला आणि लोकसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले. सरकारने या प्रश्नांना सामोरे जाण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पुढे केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nत्याच दरम्यान काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेत कागदाची विमानं फेकल्याने गोंधळ उडाला आणि नंतर अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी लोकसभा अर्ध्या तासासाठी तहकूब केली.\n\nलोकसभेत ही चर्चा झाली - \n\nराहुल गांधी काय म्हणाले?\n\n1. वायुदलाला 126 विमानांची गरज असताना घाई-घाईत 36 विमानांचा करार का केला गेला? आणि हा बदल कुणी केला, हे सरकारनं स्पष्ट करावं.\n\nजर (काँग्रेसच्या नेतृत्वाखालील) संपुआ सरकार 526 कोटी रुपयात 126 रफाल विमानं खरेदी करणार होतं तर मग आता मोदी सरकार 1600 कोटीत फक्त 36"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींच्या भेटीनंतर शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जाणं टाळलं कारण... #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. नरेंद्र मोदींच्या शपथविधीला शरद पवार अनुपस्थित\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा 30 मेला पार पडला. पण या सोहळ्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित नव्हते. झी 24 तासनं ही बातमी दिली आहे. \n\nशरद पवार यांना शपथविधी सोहळ्यासाठी पाचव्या रांगेत जागा देण्यात आली होती. यावर शरद पवार नाराज होते. या नाराजीमुळे शरद पवार यांनी शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार घातल्याचं सांगण्यात येत आहे, असं बातमीत म्हटलं आहे. \n\nदरम्यान, शरद पवार यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधींची भेट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींना हिरो दाखवून राज ठाकरे काँग्रेसच्या जवळ जायचा प्रयत्न करत आहेत का?\\nसारांश: राज ठाकरेंनी कर्नाटक विधानसभेच्या निकालांवर नवं कार्टून प्रसिद्ध केलं आणि ते पाहता पाहता हजारोंनी शेअर केलं. भाजपकडून राहुल गांधींनी विजयश्री खेचून आणली, असं व्यंगचित्र काढताना त्यांनी राहुल गांधींना सकारात्मक आणि अमित शहांना नकारात्मक उजेडात दाखवलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँग्रेसविरोधी राजकारण करणाऱ्या शिवसेनेत राज ठाकरे लहानाचे मोठे झाले. एके काळी नरेंद्र मोदींचं गुणगान करणारे राज आता राहुल गांधींना हिरोच्या भूमिकेत दाखवत आहेत. हा त्यांनी घेतलेला यूटर्न आहे का?\n\n\"कर्नाटकच्या निवडणुकीनंतर राहुल गांधींची इमेज जायंट किलर ठरली आहे. ज्या पद्धतीनं कुमारस्वामी यांनी निवडणुकीनंतर काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, त्यावरून हे दिसतं की प्रादेशिक पक्ष हे अमित शाह आणि नरेंद्र मोदींबाबत काय विचार करतात. चंद्राबाबूंपासून उद्धव ठाकरेंपर्यंत सर्वांनाच शहा-मोदींच्या राजकारणा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींनी बिहारी तरुणांना खरंच बेरोजगार म्हटलं का? : बीबीसी फॅक्टचेक\\nसारांश: सोशल मीडियावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीच्या भाषणाचा 21 सेकंदंचा एक व्हीडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या व्हीडिओत दावा केला जात आहे की पाटण्याच्या गांधी मैदानात रविवारी झालेल्या जन आकांक्षा रॅलीत बोलताना राहुल गांधी यांनी संपूर्ण बिहार राज्याचा अपमान केला आहे. \n\nभाजपच्या अधिकृत ट्विटर हँडल आणि फेसबुक पेजवरही हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. \n\n24 तासापेक्षा कमी काळात जवळजवळ पन्नास हजार लोकांनी हा व्हीडिओ शेअर केला आहे आणि दोन लाखांपेक्षा अधिक वेळा हा व्हीडिओ पाहिला गेला आहे. \n\nभाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, भाजप खासदार विनोद सोनकर, गिरीराज सिंह शांडिल्य यांच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधींनी सांगितलं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार - विजय वडेट्टीवार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच महत्त्वाच्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1) राहुल गांधींनी सांगितलं तर महाविकास आघाडीतून बाहेर पडणार - विजय वडेट्टीवार\n\n\"महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी राहुल गांधींनी चर्चा करून काँग्रेसच्या सहभागासाठी निर्णय घेतला होता. त्यामुळे ते अध्यक्ष झाल्यावर त्यांनी सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितल्यास आम्ही सत्ता सोडू,\" असं विधान महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी केलंय. टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने ही बातमी दिली आहे.\n\nकाँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी सोनिया गांधी यांच्यानंतर राहुल गांधी यांना पसंती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल गांधीः पंतप्रधान भित्रे आहेत म्हणून चीनसमोर कणखरपणे उभे राहू शकत नाहीत\\nसारांश: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पूर्व लडाखमध्ये चीनबरोबर झालेल्या करारावरून नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल म्हणाले की पंतप्रधान भित्रे आहेत म्हणून चीनसमोर कणखरपणे उभे राहू शकत नाहीत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुरुवारी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभा आणि लोकसभेत चीन आणि भारताच्या सीमेवर असलेल्या तणावाबद्दल झालेल्या कराराबदद्ल भाष्य केलं होतं. \n\n राजनाथ सिंह यांनी म्हटलं, \" मला सभागृहाला हे सांगण्यात अतिशय आनंद होतो आहे की आपला दृढ निश्चय आणि दीर्घकालीन चर्चेचा परिणाम म्हणून चीनबरोबर पँगोंग नदीच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यांवरून सैन्याने मागे हटण्याचा करार झालेला आहे.\"\n\nयाला प्रतिक्रिया देत राहुल गांधींनी म्हटलं की, \"सीमेवर एप्रिलच्या आधी जी परिस्थिती होती ती पूर्ववत व्हायला पाहिजे ही भारत सरक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल बजाज यांच्यावर मोदी सरकारच्या मंत्र्यांचा पलटवार #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. राहुल बजाज यांच्यावर मोदी सरकारच्या मंत्र्यांचा पलटवार\n\nमोदी सरकार भीती आणि अनिश्चिततेचं वातावरण निर्माण करत असल्याचं वक्तव्य उद्योगपती राहुल बजाज यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्यानंतर मोदी सरकारच्या मंत्र्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे. इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिलीये.\n\nकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हटलं, \"राहुल बजाज यांच्या वक्तव्यावर गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तर दिलं आहे. प्रश्न आणि टीका ऐकून घेतली जात आहे, तिला उत्तर दिलं जात आहे. आपल्या वैयक्तिक आकलनावरून मतं बन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: राहुल यांच्या 'शिकवणी'वरून काँग्रेस-भाजपात जुंपली\\nसारांश: तीन राज्यात विजय मिळवल्यानंतर मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करुन काँग्रेस आपल्या आश्वासनांची पूर्ती वेगानं करताना दिसतेय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्मृती इराणी\n\nमंगळवारी राहुल गांधी हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेत आले होते. जिथं माध्यमांच्या कॅमेऱ्यांनी त्यांना गराडा घातला. यावेळी राहुल यांनी रफाल, शेतकऱ्यांचे प्रश्न, नोटाबंदी सारख्या मुद्द्यांवरुन मोदी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली.\n\nया व्हीडिओचा सुरुवातीचा भाग सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात मीडियासमोर येण्याआधी राहुल गांधी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी काहीतरी बोलताना दिसत आहेत. \n\nराहुल गांधी\n\nया व्हीडिओत आपण पाहू शकतो, की राहुल गांधी आपले सहकारी ज्योतिरादित्य शिंदे, अहमद पटेल, गुलाम नबी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रिंकू शर्मा : दिवसाढवळ्या झालेल्या खुनाचं कारण काय?\\nसारांश: वायव्य दिल्लीतल्या मंगोलपुरी भागात राहणाऱ्या रिंकू शर्मा या तरुणाच्या हत्येनंतर या हत्येचं कारण काय? यावरून वाद पेटला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोशल मीडियावर रिंकू शर्मा हिंदू होता आणि बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी त्याचे संबंध होते, यामुळे त्याचा खून करण्यात आल्याची चर्चा आहे. \n\nमात्र, हे धार्मिक हिंसाचाराचं प्रकरण नसून परस्परातील वादामुळे ही हत्या करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे. पोलिसांनी या प्रकरणात 4 जणांना अटक केली आहे. तसंच परिसरातला तणाव बघता निमलष्करी दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. \n\nशुक्रवारी दुपारी काय घडलं?\n\nशुक्रवारी (12 फेब्रुवारी) दुपारी मंगोलपुरीच्या ज्या गल्लीत रिंकू शर्मा रहायचा त्या गल्लीत जा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रिया चक्रवर्ती : निष्पक्ष सुनावणीचा प्रत्येकाला अधिकार - अॅम्नेस्टी इंटरनॅशनल\\nसारांश: अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीबाबत माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने वृत्तांकन होत आहे, त्याची दखल अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय संघटनेनं घेतलीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे भारतातील कार्यकारी संचालक अविनाश कुमार यांनी रियाची प्रतिमा मलीन करणाऱ्या वृत्तांकनाबाबत खंत व्यक्त केलीय.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"कुणालाही न्याय मिळवून देण्यासाठी निष्पक्ष सुनावणीचा आवश्यकता असते आणि हा अधिकार नाकारणं म्हणजे पीडिताइतकाच आरोपीवर अन्याय असतो. रिया आणि तिच्या कुटुंबाचं ज्या पद्धतीनं वार्तांकन होतंय, ते या अधिकारात अडथळाच आणत आहेत. न्यायव्यवस्थेला जबाबदार बनवण्यासाठी माध्यमं नक्कीच महत्त्वाची भूमिका निभावतात, मात्र ते काही न्याय देण्याच्या प्रक्रियेच्या पू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोकडून अटक\\nसारांश: रिया चक्रवर्तीला नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोनं अटक करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रिया चक्रवर्ती\n\nएएनआय या वृत्तसंस्थेनं हे वृत्त दिलं आहे. अटकेनंतर रियाला आरोग्य तपासणीसाठी सायन रुग्णालयात नेण्यात आलं आहे. \n\nगेले 2 दिवस रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रिया चक्रवर्तीची NCB कडून कसून चौकशी करण्यात आली होती. आजही ( 8 सप्टेंबर ) रियाला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. \n\nनार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) भाऊ शौविकला अटक झाल्यानंतर आता रिया चक्रवर्तीवर अटकेची टांगती तलवार होती.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरियाला अटक झाल्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंह कीर्तीने ट्वीट करून \"देव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रुपया घसरणीची कारणं आणि परिणाम : समजून घ्या 4 मुद्द्यांत\\nसारांश: गेल्या काही दिवसांत भारतीय चलन रुपयात सतत घसरण सुरू आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाने आत्तापर्यंतचा सर्वांत निच्चांकी एक्स्चेंज रेट नोंदवला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रुपयाच्या या घसरणीसाठी विरोधी पक्ष काँग्रेसने मोदी सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांना जबाबदार ठरवलं आहे. तर अर्थमंत्री अरुण जेटली म्हणतात या घसरणीमागे आंतरराष्ट्रीय कारणं आहेत.\n\nहा प्रश्न देखील उपस्थित केला जातो आहे की केंद्र सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चलनाची ही घसरण रोखण्यासाठी काही उपाय का करत नाहीत.\n\nयाच प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आम्ही ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ इला पटनाईक यांच्याशी बातचीत केली.\n\n1. भारतीय चलनातील या सततच्या घसरणीचे कारण काय?\n\nभारतीय चलन असलेल्या रुपयाला सध्या अनेक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रेल्वे वेळापत्रक : महाराष्ट्रातून नरेंद्र मोदी यांच्या मतदारसंघात पहिली विशेष ट्रेन\\nसारांश: महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालय यांनी चर्चा केल्यानंतर महाराष्ट्रातून देशभरात जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांचं वेळापत्रक निश्चित केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1 जून म्हणजे आजपासून महाराष्ट्रातून देशभरात आणि देशभरातून महाराष्ट्रात 24 विशेष गाड्या सुरू होत असल्याचं पश्चिम रेल्वेनं रविवारी (31 मे) स्पष्ट केलं.\n\nया विशेष गाड्यांमधली पहिली ट्रेन मुंबईहून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीसाठी 1 जूनच्या पहाटे सुटली. रेल्वे स्थानकावर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करत प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश दिला गेला. मुख्य म्हणजे या गाड्या जिथून सुटल्या आहेत, त्याच ठिकाणी पुन्हा येणार आहेत. त्यामुळे ट्रेन पोहोचणाऱ्या दोन्ही शहरांमध्ये अडकलेल्या प्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रेल्वेमध्ये 50% पदांवर महिलांची भरतीः पीयूष गोयल #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पीयूष गोयल\n\n1. रेल्वेत 50% पदांवर महिलांची भरतीः पीयूष गोयल\n\nरेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार आहे. ही भरती हवालदार आणि पोलीस उपनिरीक्षक पदांसाठी असेल. यामध्ये महिलांना 50 % टक्के स्थान देण्यात येणार आहे, अशी घोषणा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी लोकसभेत केली आहे. \n\nपीयूष गोयल यांनी ट्विटरवरून यासंबंधी माहिती दिली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nरेल्वेत 9 हजार पदांची भरती करण्यात येणार असून त्यात महिलांना 50 टक्के संधी देण्यात येणार आहे. \n\n2019 ते 2021 पर्यंत 10 टक्के आरक्षणांतर्गत 4 लाखांह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रेशन कार्डवरील रेकॉर्ड ऑनलाईन कसा पाहायचा?\\nसारांश: रेशन कार्डवर आपल्याला दर महिन्याला किती धान्य मिळायला हवं, त्याचा दर नेमका किती असावा, याची माहिती आपण घरबसल्या जाणून घेऊ शकतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुम्ही हा दर पाहून तुमच्या ओळखीच्या लोकांना मदतही करू शकता. त्यांचा वेळ वाचवू शकता आणि त्यांची फसवणूक होणार नाही, याची खबरदारीही घेऊ शकता.\n\nते कसं त्याचीच माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.\n\nरेशन कार्डवरील रेकॉर्ड \n\nरेशन कार्ड ऑनलाईन पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्हाला mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे. \n\nत्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल. \n\nया वेबसाईटवरील उजवीकडील ऑनलाईन सेवा या पर्यायाखालील ऑनलाईन रास्तभाव दुकानं याच्यावर तुम्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रेस वॉकिंग चॅम्पियन भावना जाटची ऑलिंपिककडे झेप\\nसारांश: रेस वॉकिंग चॅम्पियन भावना जाट हिची टोकिया ऑलिंपिकमध्ये निवड झाली आहे. भावनाने अद्याप एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळलेली नाही. पण, घरगुती स्पर्धांमधील तिच्या कामगिरीच्या बळावर ती ऑलिंपिकसाठी पात्र ठरली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भावना जाट\n\nभावना जाट ही राजस्थानच्या एका छोट्याशा खेड्यातील खेळाडू. आपल्यासमोरील आर्थिक अडचणींवर मात करून तिने हा पल्ला गाठला. \n\nकठीण परिस्थितीला तोंड देत तिने आपल्या टीकाकारांची तोंडंही बंद केली. तसंच एक प्रेरणादायक कहाणी लोकांसमोर ठेवली आहे. \n\n2021 च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धांमध्ये रेस वॉकिंग खेळप्रकारात ती भारताचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. \n\nभावना शाळेत असताना ती एका जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेली होती. पण त्या ठिकाणी फक्त रेस वॉकिंग खेळप्रकारात जागा शिल्लक होती. त्यामुळे ति"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रोहिंग्या निर्वासितांच्या छावणीत मेक-अपला एवढं महत्त्व का?\\nसारांश: या देखण्या मेक-अपचे फोटो दक्षिण बांगलादेशमधल्या निर्वासित रोहिंग्या मुसलमांनाच्या छावणीत काढले ले आहेत. निर्वासितांच्या छावणीतल्या या रोहिंग्या स्त्रियांसाठी मेकअप का महत्त्वाचा आहे ? \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जवळपास सात लाखाहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमारच्या राखाईन प्रांतातून पळ काढला आहे. \n\nत्यांच्या घरादारांवर झालेले हल्ले तसंच त्यांच्या जीवाला असणाऱ्या धोक्यामुळे त्यांनी आपला जीव वाचवण्यासाठी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला. \n\nम्यानमारमध्ये 2017च्या सुरुवातीला रोहिंग्यांची संख्या 10 लाख एवढी होती. या देशातल्या अनेक अल्पसंख्याक समुदायांपैकी रोहिंग्या एक आहेत. \n\nम्यानमारच्या लष्कराचं म्हणणं आहे की, त्यांचा लढा रोहिंग्या फुटीरतावाद्यांबरोवर आहे. त्यांनी सर्वसामान्यांवर हल्ला केल्याचा इन्कार केला आहे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: रोहित पवार म्हणतात, 'शरद पवार यांचा वारसदार कोणी व्यक्ती नाही, लोकच ठरवतील'\\nसारांश: महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झालं असलं तरीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीचं हे सरकार कोसळेल अशी अनेक भाकितं आजही वर्तवण्यात येतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून पवार कुटुंबही सतत चर्चेत राहिले.\n\nशरद पवार यांचा वारसदार कोण? पवार कुटुंब दुभंगले आहे का? पार्थ पवार नाराज आहेत का? असे अनेक प्रश्न आजही उपस्थित करण्यात येतात.\n\nया आणि महाविकास आघाडी सरकारसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्याशी संवाद साधला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लस नसताना कॉलरट्यून का ऐकायची? हायकोर्टाचा केंद्राला सवाल #5मोठ्याबातम्या\\nसारांश: विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा \n\n1. लस नसताना कॉलरट्यून का ऐकायची? हायकोर्टाचा केंद्राला सवाल\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"तुमच्याकडे लोकांना द्यायला लशी नाहीत, पण एखाद्या व्यक्तीने फोन केल्यास लसीकरणाची कंटाळवाणी कॉलरट्यून ऐकावी लागते,\" अशा शब्दांत न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारलंय. \n\n\"लोकांना देण्यासाठी तुमच्याकडे लसी नाहीत, पण लसीकरण करू असं तुम्ही सांगत आहात. लशीच नसतील तर लसीकरण कोण करणार?\" अशी विचारणाही दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडे केली आहे.\n\nसकाळने याविषयीची बातमी प्रसिद्ध केली आहे. \n\n2. व्हायरस पुन्हा डोकं वर काढू शकतो, संसर्गाचा 'पीक' येईल - डॉ. व्ही. के. पॉल\n\nकोरोना व्हायरसच्या संसर्गाची दुसर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लालबागचा राजा मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा न करण्याचा मंडळाचा निर्णय\\nसारांश: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मुंबईच्या लालबागचा राजा गणेश मंडळाने गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या आरोग्याचा विचार करून मूर्तीची प्रतिष्ठापना देखील न करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावर्षी गणेशोत्सव साधेपणाने करण्याचं आवाहन केलं होतं. सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची मूर्ती जास्तीत जास्त 4 फुटांची ठेवावी असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र लाल बागच्या मंडळाने यावेळी गणेशोत्सवच साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. \n\nगणेशोत्सवाऐवजी या वर्षी रक्तदान आणि प्लाझ्मा डोनेशन कॅंप घेण्यात असल्याची माहिती लाल बाग गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. \n\n\"आरोग्य उत्सव\" साजरा करण्याचा निर्णय\n\nलालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लालबुंद चंद्राची जगभरातली ही 12 लोभस रूपं पाहा\\nसारांश: चंद्र ग्रहण, सुपर मून, ब्लू मून या चंद्राशी संबंधित 3 खगोलीय घटना 31 जानेवारीला पहायला मिळाल्या. ही दुर्मीळ पर्वणी पाहण्याचा योग 152 वर्षांनी आला आहे. जगभरातील विविध ठिकाणाहून टिपलेली ही छायाचित्रं. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. ब्रिटन\n\nडॅनी लॉसन यांनी युनायटेड किंगडममध्ये सूपर ब्लड मूनचं घेतलेलं छायाचित्र. दिडशे वर्षांनी हा योग जगभरातील नागरिकांना अनुभवता आला. \n\nयुनायटेड किंगडम\n\n2. माद्रिद, स्पेन\n\nमाद्रिद शहराच्या स्कायलाईनच्या पार्श्वभूमीवर मेहदी अमर यांनी टिपलेला हा ब्लड मून.\n\nमाद्रीद\n\n3. स्वॅलबर्ड, नॉर्वे\n\nनॉर्वेतील स्वॅलबर्ड भागातही सूपर ब्लू ब्लड मून पहायला मिळाला.\n\nनॉर्वे\n\n4. न्यूयॉर्क, अमेरिका\n\nवेस्ट हँपशायरमध्येही हा दुर्मीळ योग पहायला मिळाला. जसं की न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ लिबर्टी इथं टिपलेलं हे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लेडी डायनाने 1995 साली दिलेल्या मुलाखतीची बीबीसी करणार चौकशी\\nसारांश: लेडी डायना यांनी 1995 साली बीबीसीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीवर काही आरोप करण्यात आल्याने बीबीसी आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुलाखतीसाठी होकार मिळवण्यासाठी बीबीसीचे पत्रकार मार्टीन बशीर यांनी बँकेची खोटी कागदपत्रं वापरल्याचा आरोप डायना यांचे भाऊ अर्ल स्पेंसर यांनी केला आहे. \n\nयासाठी बीबीसीने ब्रिटनच्या सर्वांत वरिष्ठ न्यायमूर्तींपैकी एक असलेले लॉर्ड डायसन यांना चौकशी प्रमुख म्हणून नियुक्त केलं आहे. लॉर्ड डायसन ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. \n\nबीबीसीचे डायरेक्टर जनरल टिम डेवी याविषयी सांगताना म्हणाले, \"या प्रकरणातलं सत्य समोर आणण्यासाठी बीबीसी वचनबद्ध आहे. त्यामुळे आम्ही स्वतंत्र चौकशीचे आदेश द"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लेनिनचा पुतळा पाडणं 'लोकांची नैसर्गिक प्रतिक्रिया' की 'राजकीय उन्मादाचा नमुना'?\\nसारांश: त्रिपुरामध्ये 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या डाव्या पक्षांना नमवत भाजपच्या नेतृत्वाखाली आघाडी सत्तेत आली आहे. यानंतर त्रिपुराची राजधानी आगरतळामध्ये दोन गटांमध्ये संघर्षाचं वातावरण निर्माण झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्रिपुरामध्ये लेनिनचा पुतळा पाडला जाताना\n\nरशियन विचारवंत आणि कम्युनिस्ट नेते लेनिन यांचा पुतळा बुलडोझर लावून पाडण्यात आला. हा पुतळा पाडतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर सर्वत्र पसरल्याने या घटनेची चर्चा दिल्लीसह देशभरात होत आहे. \n\nभारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा पाडला, असे आरोप होत आहेत. तर भाजपने हे आरोप फेटाळले आहेत. \n\nभाजपच्या काही बड्या नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्रिपुराचे राज्यपाल तथागत रॉय यांनी एका ट्वीटमध्ये म्हटलं की, \"जे एक लोकशाही पद्धतीने निवडून आलेलं सरकार कर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लैंगिक शिक्षणाची कमतरता का आहे समाजासाठी धोकादायक?\\nसारांश: भारताच्या शाळांमध्ये लैंगिक शिक्षण नावापुरतंच मर्यादित राहिलं आहे. पण आता ब्रिटनमध्ये सुद्धा लैंगिक शिक्षणाबद्द्ल चिंता वाढत आहे. जाणकारांच्या मते लैंगिक शिक्षणाच्या अभावामुळे निर्माण होणारी परिस्थिती ही टाइम बॉम्ब इतकी धोकादायक असणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या शाळांना लैंगिक शिक्षण देणे अनिवार्य नाही.\n\nब्रिटनच्या बहुसंख्य शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य असूनसुद्धा अशी परिस्थिती उद्भवली आहे. इंग्लंडमधील स्थानिक सरकारी संस्था लोकल गव्हर्नमेंट असोसिएशनच्या (LGA) मते सर्व सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लैंगिक शिक्षण अनिवार्य असायला हवं. वयात येण्याच्या काळात मुलांना लैंगिक शिक्षण मिळत नसल्याने ती लैंगिक आजारांना \/ गुप्तरोगांना बळी पडतात, असं या संस्थेचं म्हणणं आहे.\n\nएलजीएच्या मते मुलं योग्य वयात असतानाच त्यांच्या शालेय अ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊन टाळा असं म्हणून मोदींनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी केली आहे का?\\nसारांश: महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार अशी चर्चा सुरू असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की राज्यांनी लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा. पण तरीदेखील महाराष्ट्रात लॉकडाऊन लागला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लॉकडाऊन लागल्यानंतर जनतेचा रोष आपल्या अंगावर येऊ नये म्हणून त्यांनी हे विधान केले आणि जर लॉकडाऊन लागला तर त्याची जबाबदारी राज्यांवर जाईल अशी सोय देखील त्यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. \n\nउद्धव ठाकरेंनी जनतेला फारसा न रुचणारा निर्णय घेण्याचा धोका पत्करला आणि लॉकडाऊन जाहीर केला. या पार्श्वभूमीवर अशी चर्चा सुरू आहे की 'लॉकडाऊन टाळा' म्हणून मोदींनी उद्धव ठाकरेंची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला की त्यांनी हे विधान खरंच देशाचं अर्थचक्र सुरळीत राहावं म्हणून केलं. या प्रश्नाचा शोध घे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊन दरम्यान मुलांचं शोषण वाढलं - 1098 चाईल्डलाईनची धक्कादायक आकडेवारी\\nसारांश: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात 25 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं. नंतर लॉकडाऊनचा कालावधीही वाढवण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधीक फोटो\n\nपहिल्या 21 दिवसांमध्ये भारतातल्या लाखो मुलांनी वेगवेगळ्या कारणांसाठी 1098 ही चाईल्ड हेल्पलाईन वापरली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यातील 9 हजारपेक्षा अधिक तक्रारी गंभीर स्वरूपाच्या आहेत, ज्यातून लॉकडाऊनच्या दरम्यान मुलांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत असल्याचं समोर येतंय.\n\nचाईल्डलाईन 1098 या नंबरवर 31 दिवसांमध्ये 4 लाख 6 हजार कॉल्स आल्याची नोंद आहे. हे कॉल्स 20 मार्च ते 21 एप्रिल या दरम्यान देशातल्या 571 जिल्ह्यांमधून आल्याचं 'चाईल्डलाईन'ने आपल्या पत्रकात म्हटलंय.\n\nएरव्ही 1098"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लॉकडाऊनसाठी राज्यांना घ्यावी लागणार केंद्राची परवानगी, असे आहेत नवे नियम\\nसारांश: केंद्र सरकारसोबत चर्चा केल्याशिवाय कोणत्याही राज्याला कंटेनमेंट झोनच्याबाहेर राज्यात, शहरात आणि तालुक्यात 'लॉकडाऊन' जाहीर करता येणार नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कोरोनाने पोलिसांना घेरलं आहे.\n\nकेंद्राबरोबर चर्चा केल्यानंतरच 'लॉकडाऊन' बाबत निर्णय घेता येणार आहे. केंद्र सरकारने कोव्हिड-19 संदर्भात राज्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. \n\nदेशामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हिवाळ्याचे दिवस असल्याने ही लाट अधिक तीव्र असेल अशी शक्यता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी वर्तवली होती. \n\nसामनाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना लॉकडाऊन लावण्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, \"पुन्हा निर्बंध नको असतील तर जनतेन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर, राहुल-सोनिया यांचा समावेश\\nसारांश: लोकसभा निवडणूक 2019 साठी काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये 15 जणांची नावं आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे आपल्या पारंपारिक मतदारसंघातून म्हणजेच अमेठी आणि रायबरेलीतून लढणार आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या उमेदवारांची नावे या यादीत जाहीर करण्यात आली आहेत. गुजरातच्या अहमदाबाद पश्चिम मतदारसंघातून राजू परमार, आनंद मतदारसंघातून भारतसिंह सोळंकी, वडोदरा मतदारसंघातून प्रशांत पटेल, छोटा उदयपूर येथून रणजित, मोहनसिंह राठवा हे लोक उभे राहतील असं काँग्रेसनं म्हटलं आहे. \n\nउत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून इम्रान मसूद, बदाऊन येथून सलीम इकबाल शेरवानी, धौराहरा येथून जितिन प्रसाद, उन्ना येथून अनु टंडन फारूकाबाद येथून सलमान खुर्शीद, अकबरपूर येथून राजाराम पाल, जलाउन येथून ब्रिज लाल खबरी, फै"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : काँग्रेसची दुसरी यादी जाहीर.. नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, प्रिया दत्त रिंगणात\\nसारांश: काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. यादीमध्ये काँग्रेसच्या 21 उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्रातून नाना पटोले, सुशीलकुमार शिंदे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त आणि नामदेव उसेंडी यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सात जागांसाठी मदान होणार आहे. त्यातील नागपूर आणि गडचिरोली या दोन मतदारसंघात काँग्रेसनं आपले उमेदवार जाहीर केले आहेत. \n\nनाना पटोले हे नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. याचाच अर्थ ते केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात उभं राहतील. त्यामुळे हा सामना लक्षवेधी ठरेल. \n\nगेल्या निवडणुकीत नाना पटोले यांनी भंडारा-गोंदियातून भाजपच्या तिकीटावर निव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019 : राहुल गांधींची गरिबांना वर्षाला 72 हजार देण्याची योजना खरंच गरिबी हटवू शकेल?\\nसारांश: राहुल गांधी यांनी देशातील सर्वांत गरीब 20 टक्के लोकांना दरवर्षी 72 हजार रूपयांची मदत करण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेतून देशातील 5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 25 कोटी लोकांना फायदा होईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निवडणुकीच्या तोंडावर ही घोषणा करण्यात आली असली तरी अशाप्रकारच्या योजनांचा आपल्या देशात मोठा इतिहास आहे. गरिबी हटाव, रोजगार हमी योजना, मनरेगा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजना वेळोवेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. \n\n1971 साली इंदिरा गांधी यांनी 'गरिबी हटाव'ची घोषणा देऊन निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला लोकसभेत 352 जागांवर विजय मिळाला होता.\n\n'दीर्घकालीन कार्यक्रम जाहीर करायला हवेत'\n\nमनरेगा, शेतकऱ्यांना थेट पैसे देणे आणि राहुल गांधी यांनी मांडलेली गरिबांच्या खात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: 'काँग्रेसला पंतप्रधानपद दिलं नाही तरी चालेल' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: 1) लोकसभा 2019: ' काँग्रेसला पंतप्रधानपद दिलं नाही तरी चालेल'\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या या आहेत:\n\nकेंद्रात भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) सरकार स्थापनेपासून रोखण्यासाठी कोणत्याही पक्षाचा पंतप्रधान झाला तरी चालेल असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.\n\nया संदर्भात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्ष या नात्याने सोनिया गांधी यांनी निवडणूक निकालाच्या दिवशी म्हणजेच 23 मे रोजी 22 विरोधी पक्षांची 'महाबैठक' दिल्लीत बोलावली आहे.\n\n''आम्ही याआधीही हे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: जसे भाजप खासदार वाढत गेले तसे मुस्लीम खासदार कमी होत गेले? - विश्लेषण\\nसारांश: देशात 17व्या लोकसभेसाठीच्या निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे देशातला दुसरा सर्वांत मोठा धार्मिक गट असलेला मुस्लीम समाज शांत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या निवडणुकीत मुस्लीम संघटनांनी ना आपल्या मागण्या मांडल्या ना त्यांच्या मतांवर राजकारण आजवर करत आलेले पक्ष त्यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत. त्यामुळे या निवडणुकीतच मुस्लिमांची बाजू दिसत नसेल तर निवडणुकीनंतर लोकसभेत त्यांची बाजू मांडली जाईल का, हा प्रश्न उपस्थित होतो. \n\nत्यांचे मुद्दे मांडले जातील का? त्यांचे मुद्दे मांडणारे प्रतिनिधी पुरेशा प्रमाणात लोकसभेत पोहोचू शकतील का?\n\nस्वातंत्र्यानंतर ही पहिली अशी निवडणूक आहे ज्यात मुस्लिमांचे मुद्दे कुठल्याच राजकीय पक्षाच्या अजेंड्यावर दिसत नाहीत आणि लोकस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: नरेंद्र मोदी यांच्यासमोर विरोधक आकड्यांच्या गणितात किती प्रबळ ठरणार?\\nसारांश: मध्य प्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस भाजपसमोर आव्हान निर्माण करेल, असं चित्र निर्माण झालं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र पुलवामा हल्ल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठीची समीकरण बदलताना दिसत आहेत. पुलवामा हल्ल्यानंतर भाजपनं राष्ट्रवादाचा मुद्दा पुढे करत निवडणुकीचं पारडं पुन्हा एकदा आपल्या बाजूनं झुकवलं आहे. \n\nहिंदी भाषक राज्यांमध्ये तरी भाजपनं आपलं संभाव्य नुकसान टाळल्याचं चित्र आहे. त्यामुळंच काँग्रेस तसंच अन्य प्रादेशिक पक्षांना आपल्या रणनीतीचा नव्यानं विचार करण्याची गरज निर्माण झालीये. \n\nभाजप 2019 मध्ये पुन्हा सत्तेवर येणार का, असा प्रश्न काही महिन्यांपूर्वी विचारला जात होता. पुलवामा हल्ल्यानंतर मात्र भाजप 2019 म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या माफूजा खातून काँग्रेसला आव्हान देत आहेत\\nसारांश: माफूजा खातून पश्चिम बंगालमधून भाजपच्या पहिल्या अल्पसंख्यक महिला उमेदवार आहेत. भाजपविषयी लोकांची धारणा त्यांना बदलायची आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"माफूजा खातून यांना विजयाची खात्री आहे.\n\nखातून मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जंगीपूर लोकसभा मतदारसंघातून माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांच्याविरोधात रिंगणात उतरल्या आहेत. विजय आपलाच होईल, याची खात्री त्यांना वाटते.\n\nयावेळी लोकांचे भरपूर समर्थन मिळत असल्याचा दावा त्या करतात. त्या म्हणतात की यावेळी या मतदारसंघातून काँग्रेसऐवजी भाजपला जिंकून आणायचं, अशी चर्चा लोकांमध्ये आहे.\n\nखातून आपल्या प्रचारादरम्यान स्थानिक बिडी कामगारांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. जिंकल्यान"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: पाणी टंचाई, जी राजकारण्यांना या निवडणुकीत दिसलीच नाही - रिअॅलिटी चेक\\nसारांश: सत्ताधारी भाजपने प्रत्येक घराला 2024 पर्यंत पाणी पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे तर काँग्रेसनेही पिण्याचं पाणी पुरवण्याचं आश्वासन दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे. एका अंदाजानुसार सध्या 42 टक्के परिसरावर दुष्काळाचं सावट आहे. मग अशा परिस्थितीत प्रत्येकाला पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन पूर्ण झालंय का?\n\nलोकसभेच्या निवडणुका संपल्या आणि गुरुवारी या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. मात्र या निवडणुकीत पाण्याचा मुद्दा दुर्लक्षित राहिला. \n\nमोठी समस्या\n\nजगातील 18 टक्के लोकसंख्या भारतात आहे. मात्र इतक्या लोकसंख्येला पाणी पुरवठ्याचे स्रोत फक्त 4 टक्के आहेत.\n\nशासनाने प्रायोजित केलेल्या एका अहवालानुसार देश सध्या ऐतिहासिक दुष्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: ममता बॅनर्जींच्या कोलकात्यात विरोधकांचा मोदी सरकारवर कडाडून हल्ला\\nसारांश: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निमंत्रणावरून देशभरातील विरोधी नेते भाजपविरोधात कोलकात्यात एकत्र आले आणि नरेंद्र मोदी सरकारवर कडाडून हल्ले केले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मे महिन्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या 'युनायटेड इंडिया रॅली'ला मोठं महत्त्व आलं आहे. या रॅलीला देशभरातल्या विविध प्रादेशिक पक्षांचे नेते आले आहेत, ज्यात प्रामुख्याने आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल, तेलुगू देसम पार्टीचे चंद्राबाबू नायडू आणि जनता दल युनायटेडचे H. D. कुमारस्वामी, हे अनुक्रमे दिल्ली, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. तसंच अरुणाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री गेगोंग अपांग, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, काश्मीरच्या नॅशनल कॉन्फरन्सचे फारूक अब्दुल्ला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा 2019: योगी आदित्यनाथ यांच्यावर 72 तासांची तर मायावती यांच्यावर 48 तासांची प्रचारबंदी: निवडणूक आयोगाची कारवाई\\nसारांश: आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 72 तासांची आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांना 48 तासांची प्रचार करण्यास बंदी करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या भाषणांमध्ये आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल निवडणूक आयोगाने ही बंदी लादली आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n7 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील देवबंद येथे आपल्या भाषणात मायावती यांनी आक्षेपार्ह भाषा वापरली, असं निवडणूक आयोगाने पाठवलेल्या पत्रकात म्हटलं आहे. \n\nमुस्लिमांना मतं देण्याचं मायावती यांनी करणं तसेच योगी आदित्यनाथ यांनी 'अली-बजरंग बली' असा भाषणात उल्लेख करणं याबद्दल निवडणूक आयोगानं पाठवलेल्या नोटिसची दखलही सर्वोच्च न्यायालयानं घेतली.\n\nया दोन्ही नेत्यांच्या धार्मिक आणि द्वेष क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा : 'भंडारा-गोंदिया मतदारसंघात सोशल मीडियात तरुणांना मोदींचं आकर्षण असल्याचं जाणवतं’\\nसारांश: 'दिग्गजांना पराभूत करणारा' मतदारसंघ असं भंडारा-गोंदिया मतदारसंघाबद्दल बोललं जातं. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. श्रीकांत जिचकार आणि प्रफुल्ल पटेल यांना याच मतदारसंघातून हार पत्करावी लागली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"2019 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे सुनील मेंढे तर राष्ट्रवादीकडून नाना पंचबुद्धे रिंगणात आहेत. या दोघातच थेट लढत होईल असं म्हणत असताना भाजप नेते डॉ. खुशाल बोपचे यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि नंतर त्यांनी अर्ज परत घेतला. \n\nशिवसेना माजी जिल्हाप्रमुख आणि काही महिन्यांपूर्वीच भाजपमध्ये दाखल झालेले बंडखोर नेते राजेंद्र पटले अद्यापही रिंगणात आहेत. त्यामुळे लढत रंगतदार होईल असं बोललं जात आहे. ही लढत कशी होईल हे पाहण्याआधी आपण या मतदारसंघाचा इतिहास जाणून घेऊ या. \n\nमतदारसंघाचा इतिहास \n\n1952च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निकाल आणि सेन्सेक्स: निवडणूक निकालांमुळे शेअर बाजार का वधारतात?\\nसारांश: भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी सरकार बनवणार, असं सकाळपासून आलेल्या आकड्यांमधून स्पष्ट होताना दिसल्यावर सेन्सेक्सनेही मुसंडी मारली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\nभाजपने सकाळी अकरा वाजेपर्यंत 300हून अधिक जागांवर आघाडी घेतल्यानंतर मुंबई शेअर बाजार 40 हजार अंकांच्या पुढे गेला आहे तर निफ्टीने 12 हजार अंकांची पातळी गाठली आहे.\n\nरुपयाही डॉलरच्या तुलनेत 0.26 पैशांनी वधारून 69.40 रुपये प्रति डॉलर झाला आहे. \n\nआकड्यांमधून स्थिर सरकार येण्याचे संकेत असतील किंवा निकालांमधून केंद्रात प्रबळ सरकार येण्याची शक्यता दिसली की शेअर बाजारात तेजी येते. हे आतापर्यंत अनेकदा दिसून आलं आहे.\n\nअगदी यंदाचे एक्झिट पोलचे आकडे आल्यानंतरसुद्धा मार्केटमध्ये चांगली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निकालः नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्या यशाची 10 कारणं\\nसारांश: लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं गेल्या वेळेच्याच कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. काही एक्झिट पोलनं भाजपच्या जागा घटतील, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र हे अंदाज फोल ठरवत मतदारांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपच्या या यशामागची नेमकी कारणं आहेत तरी काय? \n\n1. मोदींचा करिश्मा\n\n\"पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिश्मा हा त्यांच्या घोडदौडीसाठी कारणीभूत आहे. मोदींनी ही निवडणूक 'मोदी विरुद्ध इतर सगळे' अशी केली होती. त्यांच्यासमोर विरोधी पक्ष निष्प्रभ ठरला आहे,\" असं ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सांगतात. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n2. मोदींचं आव्हान न ओळखण्याची चूक \n\nकेसरींनी सांगितलं, की पंतप्रधान मोदींची भाषा, त्यांची स्ट्रॅटेजी आणि त्यांचं आव्हान नेमकं कसं आहे, हे ओळखण्यात विरोधी पक्ष कमी पडला. \"मोदींचं प्रच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019 : उसाचा गोडवा घालवू शकतो या निवडणुकांची चव\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच उत्तर प्रदेशात सभा घेतली. त्यांना तिथं एक वचन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावं लागलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्तर प्रदेशात भाजपचंच राज्य आहे. पण साखर कारखान्यांना ऊस पुरवूनही शेतकऱ्यांना अद्याप पैसे मिळाले नाहीत. ऊसाचे पैसे न मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, रेलरोको आंदोलनही केलं. \n\nमोदी सभेमध्ये म्हणाले, मला माहीत आहे की अद्याप ऊसाचे पैसे तुम्हाला मिळाले नाहीत, पण मी तुम्हाला वचन देतो की तुमचा पैसा न् पैसा मी तुम्हाला मिळवून देईन. \n\nभारताचे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. 5 कोटी शेतकऱ्यांची थकीत देणी येणं बाकी आहेत. बहुतांश शेतकऱ्यांना गेल्या वर्षभरापासून त्यांचे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019 :'प्रियंका गांधींची गंगा यात्रा काँग्रेसची हिंदू विरोधी प्रतिमा बदलण्यासाठी'\\nसारांश: लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशावर पुन्हा पकड प्रस्थापित करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने काँग्रेसच्या सरचिटणीस आणि पूर्वी उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी याच उद्देशाने पूर्वांचलच्या दौऱ्यावर आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दौऱ्याची सुरुवात त्यांनी प्रयागराज इथून केली. गंगा नदीतून बोटीनं प्रवास करत त्या वाराणसीला येतील. लोकांशी बोलत आणि मंदिरांना भेटी देत त्यांचा हा प्रवास सुरू आहे. गंगेच्या तीरावर असलेल्या विविध गावांनाही त्या भेटी देत आहेत.\n\nपहिल्या दिवशी त्यांनी हनुमान मंदिरात पूजा केली आणि संगमावर त्रिवेणी आरतीही केली. शिवाय अलाहबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.\n\nप्रियंका यांच्या या यात्रेतून काँग्रेस काय साध्य करू इच्छित आहे, हे जाणून घेण्यासाठी बीबीसीचे पत्रकार संदीप सोनी यांनी ज्येष्ठ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019: काँग्रेसला 'न्याय' महागात पडेल- नरेंद्र मोदी\\nसारांश: \"काँग्रेसने संकल्प केलेल्या न्याय योजनेमुळे त्या पक्षानं जाणते-अजाणतेपणानं 55 वर्षं एका परिवाराची सत्ता असूनही या देशात घोर अन्याय केला गेला हे मान्यच केलं आहे,\" अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या NYAY योजनेवर टीका केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1984 साली दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीत हजारो शिखांना ठार मारण्यात आलं, कलम 356चा दुरुपयोग करून लोकशाही मार्गानं निवडून आलेली सरकारं काँग्रेसनं बरखास्त केली, MGR, करुणानिधी. नंबुद्रीपाद, बादल यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांचा काँग्रेसने सतत अपमान केला. या सर्वांना काँग्रेस कसा न्याय देणार आहे? हे सर्व प्रकरण काँग्रेसला महागात पडणार आहे असं मोदी यांनी या योजनेबाबत बोलताना सांगितलं.\n\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'दूरदर्शन' आणि राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये आपल्या सरकारची बाजू मांडली. राज्यसभा ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019: सुप्रिया सुळे यांना आव्हान देणाऱ्या कांचन कुल कोण आहेत?\\nसारांश: बारामती लोकसभा मतदारसंघ प्रत्येक निवडणुकीमध्ये विशेष चर्चेचा असतो. पवार कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ म्हणून ओळख असली तरी पवार कुटुंबीयांना निवडणुकीत कोण आव्हान देणार याकडेही सर्वांचे लक्ष असते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपाने बारामती मतदारसंघातून कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. कांचन कुल या पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे या मातब्बर उमेदवाराच्या विरोधात त्या रिंगणात उतरल्या आहेत. दोन्ही माहेरवाशिणी मधली ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. \n\nसुप्रिया सुळे यांची ही तिसरी लोकसभा निवडणूक आहे. याआधी सलग दहा वर्षं त्या खासदार आहेत. \n\n२०१४ मध्ये महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सुप्रिया सुळे यांना आव्हान दिले होते. पण त्यांनी कपबशी चिन्हावर निवडणूक लढविली होती. यंदा कांचन कुल य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: लोकसभा निवडणूक 2019: ‘सैनिकांच्या नावावर मतं मागणं बंद करा' - माजी जवानांची नेत्यांवर नाराजी\\nसारांश: 'किसान मरता है तो राजनैतिक मुद्दा होता है. फिर जवान मरता है तो क्यों नहीं?' जवळपास सगळ्याच राजकीय सभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहीद जवानांचा उल्लेख केला. एका सभेमध्ये स्टेजवर जवानांचे फोटो लावूनही भाषण करण्यात आलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'नवमतदारांनो, बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राइक करणारे वीर जवान, पुलवामातील शहीद, शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांसाठी तुम्ही आयुष्यातलं पहिलं मतदान करा. आपण आपली पहिली कमाई जशी देवाजवळ ठेवतो, त्यानंतर आईजवळ देतो तसंच आपलं पहिलं ऐतिहासिक मत बालाकोटमधल्या एअरस्ट्राईक जवानांना समर्पित करणार ना?' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी औसा येथील सभेत सैनिकांच्या नावाने मतदानाचं आवाहन केलं होतं.\n\nयावर विरोधकांकडून टीका होत आहे. पण याबद्दल जवानांना, त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटतं, हे आम्ही जाणून घेतलं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वरवरा राव: रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर\\nसारांश: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी आरोपी असलेले कवी वरवरा राव यांची अखेर जामिनावर सुटका झाली आहे. 81 वर्षांचे वरवरा राव यांना प्रकृतीच्या कारणांवरून मुंबई उच्च न्यायालयाने 22 फेब्रुवारी रोजी 6 महिन्यांसाठी जामीन मंजूर केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी वरावरा राव गेल्या दोन वर्षांपासून तुरुंगात आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 22 फेब्रुवारी रोजी जामीन मिळाल्यानंतर ते काल रात्री उशिरा नानावटी रुग्णालयातून बाहेर पडले. \n\nवरवरा राव यांच्या वकील इंदिरा जयसिंग यांनी ट्विटरवर वरवरा राव हॉस्पिटलमधून बाहेर येत असल्याचा फोटो टाकत ते जामिनावर सुटल्याची पोस्ट केली. \n\nआपल्या पोस्टमध्ये त्या लिहितात, \"अखेर सुटका! 6 मार्च 2021, रात्री 11.45 मिनिटांनी वरावरा राव नानावटी हॉस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्धा जिल्ह्यात फक्त एका मुलीसाठी शाळा सुरू आहे\\nसारांश: तनूला शाळेत कोणीही मित्र-मैत्रिणी नाहीत. ती एकटीच डबा खाते. एकटीच घरी येते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वर्ध्यामधील 'त्या' शाळेची विद्यार्थी संख्या फक्त एक\n\nतिसरीत शिकणारी तनू जेव्हा शाळेत पोहोचते तेव्हा शाळा रोज रिकामीच असते.\n\nअसं नाही की तिचं कुणाशी पटत नाही. ते असं आहे... तिच्या शाळेत ती एकटीच शिकते! \n\nवर्ध्याच्या कोपरा गावातली प्राथमिक जिल्हा परिषदेची ही शाळा. पहिली ते पाचवीच्या या शाळेत तनू मडावी ही एकमेव विद्यार्थिनी आहे. \n\nशाळा फक्त 'ती'च्यासाठी\n\nवर्ध्याच्या हिंगणघाट तालुक्यातील कोपरा गावात ही शाळा आहे. गेल्यावर्षी पहिली ते पाचवीच्या या शाळेत दोनच विद्यार्थी होते. \n\nत्यातला एक विद्यार्थी पा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019 : टीम इंडियाचं सेमी फायनल स्थान पक्कं; बांगलादेशवर 28 धावांनी विजय\\nसारांश: बांगलादेशला 28 धावांनी नमवत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये धडक मारली. रोहित शर्माच्या शतकी खेळीच्या बळावर टीम इंडियाने 314 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशने 286 धावा केल्या. जसप्रीत बुमराहने 4 तर हार्दिक पंड्याने 3 विकेट्स घेतल्या.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जसप्रीत बुमराह\n\nबांगलादेशचा आधारस्तंभ शकीबला हार्दिक पंड्याला बाद केलं. त्याने 74 चेंडूत 66 धावांची खेळी केली. शकीब बाद झाल्यानंतर मोहम्मद सैफुद्दीन आणि सब्बीर रहमान यांनी वेगवान खेळ करत बांगलादेशच्या आशा पल्लवित केल्या मात्र बुमराहने त्यांचं स्वप्न धुळीस मिळवलं. \n\nतमीमने 22 तर सौम्याने 33 धावांची खेळी केली. शमीने तमीमला त्रिफळाचीत केलं तर हार्दिकने पहिल्याच चेंडूवर सौम्याला माघारी धाडलं. युझवेंद्र चहलने मुशफकीर रहीमला आऊट केलं. त्याने 24 धावांची खेळी केली. हार्दिक पंड्याने लिट्टन दासला बाद केलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यात पावसाचाच खेळ\\nसारांश: पावसाचा जोर कायम राहिल्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नॉटिंगहम इथे भारतीय चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. मात्र पावसामुळे त्यांची निराशा झाली.\n\nअंपायर्सनी वेळोवेळी खेळपट्टीची पाहणी केली मात्र मध्ये मध्ये पडणाऱ्या पावसामुळे खेळपट्टी निसरडी झाली होती. खेळपट्टी आणि बाकीचा भाग ओलसर असल्यामुळे अंपायर्सनी अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. \n\nसामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला. \n\nसामना रद्द होऊनही न्यूझीलंडचा संघ गुणतालिकेत 7 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारतीय संघ तीन सामन्यात 5 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. \n\n\"खे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019 : विराट कोहली की स्टीव्हन स्मिथ - कोण आहे जगातला सर्वोत्तम बॅट्समन?\\nसारांश: शनिवारच्या स्वच्छ सूर्यप्रकाशामुळं लंडनच्या ओव्हल मैदानावर जमलेल्या भारतीय संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर उत्साह झळकू लागला होता. शुक्रवारी पाऊस झाला असला तरी शनिवारी मात्र त्याचा मागमूसही नव्हता. दिवसभर हलकं ऊन होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ओव्हलवर मोठ्या संख्येनं भारतीय क्रिकेट रसिक जमा झाले होते. त्यांच्यापैकी किणाला आपल्या आवडत्या खेळाडूसोबत सेल्फी काढायचा होता तर कुणाला ऑटोग्राफ हवा होता. \n\nशनिवारी भारतीय संघानं ओव्हल स्टेडियमवर सराव केला. शुक्रवारी झालेल्या पावसामुळं टीम इंडियाला सराव करता आला नव्हता. \n\nस्टेडिअमच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर खूप वेळ ताटकळत थांबलेला नारायण मला भेटला. \"धोनीची झलक पहायला मिळाली तरी खूप झालं आणि जर नशीब अगदीच जोरावर असेल तर ऑटोग्राफही मिळेल,\" तो म्हणाला. \n\nओव्हलबाहेर जमलेल्या चाहत्यांचा उत्साह\n\nभा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: इंग्लंडच्या विक्रमाचे साक्षीदार- रिचर्ड एलिंगवर्थ, तेव्हा प्लेयर आता अंपायर\\nसारांश: इंग्लंडने तब्बल 27 वर्षांनंतर वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली. 1992मध्ये यांच्या नेतृत्वाखालील इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला नमवत सेमी फायनल गाठली होती. 1992 वर्ल्ड कप संघातील एक सदस्य यंदाच्या वर्ल्ड कपमध्येही आहेत. पण वेगळ्या भूमिकेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रिचर्ड एलिंगवर्थ\n\n22 मार्च 1992 रोजी सिडनी इथं इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झाली होती. इंग्लंडने 252 धावांची मजल मारली. ग्रॅमी हिकने 83 धावांची खेळी केली. आफ्रिकेकडून अॅलन डोनाल्ड आणि माईक प्रिंगल यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या होत्या. \n\nप्रत्युत्तरादाखल खेळताना दक्षिण आफ्रिकेने 232 धावांची मजल मारली. वादग्रस्त डकवर्थ लुईस प्रणालीमुळे आफ्रिकेला एका चेंडूत 22 धावांचं लक्ष्य मिळालं आणि इंग्लंडने सामना जिंकला. अँड्र्यू हडसनने 46 तर जॉन्टी ऱ्होड्सने 43 धावा केल्या. रिचर्ड एलिंगवर्थ आणि स्म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: न्यूझीलंडविरुद्ध चौथ्या क्रमांकावर कोण येणार?\\nसारांश: तब्बल सोळा वर्षांनंतर टीम इंडियासमोर वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडचं आव्हान उभं ठाकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी साकारणाऱ्या शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याने धवन तीन आठवडे तरी खेळू शकणार नाही अशी शक्यता आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकेश राहुल टीम इंडियाचा नवा ओपनर असण्याची शक्यता आहे.\n\nयामुळे धवनऐवजी कोणाला संधी मिळणार याविषयी चर्चा सुरू झाली मात्र प्रत्यक्षात संघ व्यवस्थापनाने धवनला संघातच ठेवण्याचा निर्णय घेतला. आयसीसी स्पर्धांमध्ये दिमाखदार कामगिरी नावावर असणाऱ्या धवनला गमावणे टीम इंडियाला परवडणारं नाही. दरम्यान सुरक्षेचा उपाय म्हणून विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत इंग्लंडला रवाना झाला आहे. मात्र तो अधिकृतरीत्या टीम इंडियाचा भाग नाही. \n\nरवी शास्त्री आणि विराट कोहली यांना संघनिवड अवघड आहे.\n\nशिखरची जागा कोण घेणार?\n\nशिखरच्या बो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: पाकिस्तानाची सेमीफायनलमध्ये घोडदौड होणार?\\nसारांश: वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचं भवितव्य काय? हार-जीत आणि गणितीय समीकरणं यांच्या बळावर पाकिस्तान संघ सेमी फायनल गाठणार का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पाकिस्तान संघ सेमी फायनल गाठणार?\n\nक्रिकेट विश्वचषक २०१९ मध्ये बांग्लादेशला २८ धावांनी हरवून भारत उपांत्य फेरीत पोहोचणारा दुसरा संघ बनला आहे. त्याचवेळी बांगलादेश स्पर्धेबाहेर पडलेला तिसरा आशियाई संघ बनला आहे. \n\nयापूर्वी अफगाणिस्तान, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांचं वर्ल्ड कपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे. \n\nबुधवारी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा तिसरा संघही निश्चित होईल. हा सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडदरम्यान होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणाऱ्याची अंतिम चार संघातील जागा पक्की ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप 2019: भारत वि. न्यूझीलंड मॅच जिथे होत आहे ते मँचेस्टर आहे कसं?\\nसारांश: इंग्लंडचं मँचेस्टर शहर हे एकेकाळी सुती कपड्यांसाठी जगप्रसिद्ध होतं. 1853 साली मँचेस्टर आणि परिसरात सुती कपड्यांचे 107 कारखाने होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मँचेस्टर जवळच्या 40 मैल परिसरात प्रत्येक गावात सुती कपड्यांचा कमीत कमी एक कारखाना असल्याचं सांगितलं जायचं. त्यावेळी हे कारखाने चालवण्यासाठी भारताचंही महत्त्वाचं योगदान होतं. इथं लागणारा कापूस भारतातूनच पाठवला जायचा. \n\nमँचेस्टरच्या सुती वस्त्रोद्योगाचा थेट संबंध भारताच्या कानपूर शहराशी होता. त्यामुळेच की काय कानपूरला त्यावेळी 'पूर्वेचं मँचेस्टर' म्हटलं जात असे.\n\nसुती कपड्यांचे कारखाने मूलतः लँकेशायरमधून सुरू झाले. त्यानंतर ते न्यू इंग्लंडमध्ये पसरले. पुढे जाऊन ते अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यांपर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड कप: राऊंड रॉबिन फॉरमॅट टीम इंडियासाठी फायद्याचा आहे का?\\nसारांश: विश्वचषकाचं बिगूल वाजण्यासाठी आता अवघे काही तास उरलेत. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये दहाच संघ असणार आहेत. मात्र हा वर्ल्डकप सगळ्यांत खुला आणि आव्हानात्मक असेल असं बहुतांश कॅप्टन्स आणि कोचचं म्हणणं आहे. याचं कारण दडलंय राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वर्ल्डकपमध्ये सहभागी संघ\n\nराऊंड रॉबिन संकल्पना मूळ फ्रेंच शब्द 'रुबन' या शब्दावरून घेण्यात आली आहे. \n\nराऊंड रॉबिन म्हणजे नेमकं काय?\n\nकोणत्याही वर्ल्डकपमध्ये किंवा खेळांच्या मोठ्या स्पर्धेत अनेक संघ असतात. त्यांची वेगवेगळ्या गटात विभागणी होते. प्राथमिक सामने गटवार होतात. गटात अव्वल राहणारे संघ सुपर सिक्स किंवा सुपर एटसाठी पात्र होतात. काही स्पर्धांमध्ये गटात अव्वल संघ उपउपांत्य फेरीत जातात. हे सामने नॉकआऊट पद्धतीचे असतात. सामना हरणारा संघ स्पर्धेबाहेर जातो. \n\n\"प्राथमिक-उपउपांत्य-उपांत्य-अंतिम\" क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वर्ल्ड ट्रेड सेंटर हल्ल्याच्या 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य परतणार\\nसारांश: अमेरिकन सैन्य 11 सप्टेंबरपर्यंत अफगाणिस्तानातून बाहेर पडणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन करतील, असं अधिकाऱ्यांनी अमेरिकन माध्यमांना सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बायडन यांच्या आधीच्या ट्रंप सरकारने तालिबानसोबत ठरवलेली सैन्य माघारी घेण्यासाठीची 1 मे ही तारीख मात्र चुकणार आहे. 1 मे पर्यंत पूर्ण सैन्य माघारी घेणं कठीण असल्याचं बायडन यांनी यापूर्वीच बोलून दाखवलं होतं.\n\nअमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि पेंटागॉनवर 11 सप्टेंबर 2001 साली झालेल्या हल्ल्याला 20 वर्ष पूर्ण होत असतानाच येत्या 11 सप्टेंबरपर्यंत अमेरिका आपलं सैन्य माघारी घेईल.\n\nतालिबान हिंसाचार कमी करण्याचं मान्य केलं होतं, पण त्यांनी असं केलं नसल्याचं अमेरिका आणि नाटोचं म्हणणं आहे. \n\nअमेरिका आपलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वारी : यंदासुद्धा माऊलींच्या पालखीत धारकरी चालणारच, संभाजी भिडेंच्या कार्यकर्त्यांचा निर्धार\\nसारांश: ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज पुण्यात दाखल होत आहे. पालखी पुण्यात आल्यानंतर त्यापुढे धारकरी चालतात. गेल्या काही वर्षांतच या गोष्टीला सुरुवात झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हातात तलवारी घेतलेले हे 'धारकरी' म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे कार्यकर्ते असतात. यंदा मात्र पालखीपुढे धारकऱ्यांनी चालण्याच्या प्रकाराला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. \n\nहा वादग्रस्त प्रकार टाळण्यासाठी यंदा आळंदी संस्थानाने खबरदारीचा उपाय म्हणून संभाजी भिडे यांच्या संस्थेच्या लोकांना पालखीत चालण्याची परवानगी देऊ नये, अस पत्र पुणे पोलिसांना लिहिलं होतं. \n\n'वारकरी-धारकरी संगम होणारच!'\n\nश्री शिवप्रतिष्ठानचे नितीन चौगुले यांनी मात्र ही गोष्ट फेटाळून लावली आहे. बीबीसी मराठी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वासुदेव गायतोंडेंच्या चित्रासाठी 39.98 कोटी रुपयांची बोली का लागली?\\nसारांश: चित्रकार वासुदेव गायतोंडे जीवंतपणीच भारतीय चित्रकलेतली एक दंतकथा बनले होते. आणि त्यांच्या मृत्यूपश्चात तर त्यांनी काढलेली चित्रं दरवर्षी नवनवे विक्रम रचत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वासुदेव गायतोंडेंचं एक चित्र 11 मार्च 2021 रोजी सॅफ्रन आर्टनं मुंबईत आयोजित केलेल्या लिलावात तब्बल 39.98 कोटी रुपये म्हणजे 55 लाख अमेरिकन डॉलर्सना विकलं गेलं.\n\nकोणा भारतीयाने काढलेल्या चित्रासाठी लागलेली आजवरची ही सर्वाधिक बोली आहे. पण गायतोंडेंची चित्रं सध्या एवढी चर्चेत का असतात आणि ती इतकी मूल्यवान का आहेत? हा प्रश्न अनेकांना पडतो. \n\nगायतोंडे यांचं व्यक्तीमत्व आणि त्यांनी निर्माण केलेल्या चित्रांमध्येच या प्रश्नांची उत्तरं दडली आहेत.\n\nचित्रांची किंमत कशी ठरते?\n\nसॅफ्रन आर्टच्या लिलावात 39.98 क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विकलांग व्यक्तीनं गायलेलं 'कभी कभी....' ऐकलंय कधी?\\nसारांश: \"कभी कभी मेरे दिल में, ख़याल आता है…', साहिल लुधियानवीची ही गजल तुम्ही ऐकलीच असेल नक्की. ती पुन्हा पुन्हा ऐकताना तुमच्या डोळ्यापुढे कोणत्या तरी खास व्यक्तीचा चेहरा हमखास येत असणार.. हो ना?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता ही गजल पुन्हा गुणगुणून बघा. कल्पना करा की, व्हीलचेअरवर बसलेला एक पुरुष एका अंध स्त्रीचा हात पकडून तिला 'के ये बदन ये निगाहें मेरी अमानत हैं' ऐकवतो आहे. \n\nकिंवा असा विचार करा की, एका पुरुषाला हातच नाहीत आणि एका मूक स्त्रीसाठी तो 'ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर, ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं...' गातो आहे.\n\n'ये गेसुओं की घनी छाँव हैं मेरी ख़ातिर ये होंठ और ये बाहें मेरी अमानत हैं...' हे शब्द आणि ते चित्र एकत्र पचवायला कठीण वाटतं आहे ना? \n\nविकलांग लोकांचा मुळात आपण विचारच इतका संकु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विकास दुबे : कानपूर एन्काऊंटरमधला मोस्ट वॉन्टेड उज्जैनमध्ये सापडला\\nसारांश: उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये बिकरू गावातील चकमकीत 8 पोलिसांच्या हत्येला जबाबदार ठरवण्यात आलेल्या विकास दुबे यांना मध्य प्रदेशातल्या उज्जैनमधून अटक करण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विकास दुबे\n\nउज्जैनच्या महाकाल मंदिर ठाण्यात त्यांच्या अटकेची नोंद करण्यात आली आहे. विकास दुबे महाकाल मंदिरात येणार असल्याची माहिती पोलिसांना त्यांच्या सुत्रांकडून मिळाल्याचं सांगितलं जात आहे. \n\nमध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्र यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. \n\nमागच्या आठवड्यात झालेल्या या चकमक प्रकरणी चौबेपूर पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रमुख विनय तिवारी आणि पोलीस उपनिरीक्षक के. के. शर्मा यांनाही अटक करण्यात आली आहे. \n\nतत्पूर्वी, मंगळवारी रात्री उशिरा विकास दुबेचा सहकारी अमर दुबे याला एस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विजयवाडामध्ये कोव्हिड सेंटर म्हणून वापरल्या जाणाऱ्या हॉटेलला आग; 11 जणांचा मृत्यू\\nसारांश: आंध्र प्रदेशमधील विजयवाडा इथं कोव्हिड सेंटर म्हणून उपयोग होणाऱ्या हॉटेलला आग लागून 11 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 हून अधिक जण जखमी झाले आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"घटनास्थळाचं दृश्य\n\nसुवर्ण पॅलेस असं या हॉटेलचं नाव आहे. कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठी खासगी हॉस्पिटल्सकडून या हॉटेलचा वापर केला जात होता.\n\nआग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचं आंध्र प्रदेशच्या गृह राज्यमंत्री मेकाथोटी सुचरिता यांनी सांगितलं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nआगीची घटना घडल्याची माहिती देण्यासाठी पहाटे फोन आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कोव्हिड सेंटरमध्ये 43 लोक होते. त्यात रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा समावेश होता. \n\nबीबीसी तेलुगूनं विजयवाडा जिल्हा अग्निशमन दलाचे अधिकारी एम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विदर्भासारखं तापलं जपान, उष्माघाताने 30 लोकांचा बळी\\nसारांश: जपान सध्या नागपूर-चंद्रपूरसारखं तापलंय, ज्यामुळे उष्माघाताचे आतापर्यंत 30 बळी गेले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जपान एका सहा वर्षांच्या विद्यार्थ्याचा उष्माघातानं मृत्यू झाला होता.\n\nगेल्या दोन आठवड्यात उष्णतेच्या लाटेमुळे हजारो लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सरकारने लोकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. \n\nपण नेमकं ऊन किती आहे?\n\nया आठवड्याच्या सुरुवातीला मध्य जपानमध्ये पारा 40.7 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं होता. गेल्या पाच वर्षांतील हे सर्वाधिक तापमान असल्याची नोंद आहे.\n\nक्योटो शहरात सात दिवसांपासून तापमान 38 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. 19व्या शतकात तापमानाची नोंद ठेवण्यास सुरुवात केल्यापासून पहिल्यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विद्यापीठ पदवी परीक्षा होणार की नाही? प्राजक्त तनपुरे बीबीसी मुलाखतीत म्हणाले...\\nसारांश: महाराष्ट्रासह देशभरात विद्यापीठाच्या पदवी परीक्षा घेण्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पण महाराष्ट्रात राज्य सरकारने या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने आता पदवी परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रम आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यातील 13 विद्यापीठांमध्ये पदवी परीक्षेचे 8 लाखांहून अधिक विद्यार्थी आहेत. कोरोना आरोग्य संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पदवी परीक्षा रद्द करण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. पण आता केंद्र सरकारकडून आलेल्या निर्देशानंतर राज्य सरकारसमोर परीक्षांबाबत नवीन पेच उभा राहिला आहे. \n\nयाप्रकरणी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरीयाल निशंक यांना पत्र लिहिले आहे. परीक्षा घेण्याच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आलीय. \n\nयाव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानपरिषदः एकनाथ खडसे आणि उर्मिला मांतोडकर हे राज्यपाल नियुक्त आमदाराच्या निकषात बसतात?\\nसारांश: राजभवन विरूद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष सत्ता स्थापनेपासून राज्यात पाहायला मिळतोय. 29 ऑक्टोबरला पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला. त्यावर चर्चा झाली आणि हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे 12 सदस्य कोण आहेत याबाबत महाविकास आघाडी सरकारकडून गुप्तता पाळण्यात आली आहे. महाविकास आघाडीने जूनमध्ये रिक्त झालेल्या जागांसाठी विधानपरिषद सदस्यांची यादी राज्यपालांकडे पाठवली होती. पण राज्यपालांनी त्या सदस्यांची नावं नियमात बसत नसल्यामुळे फेटाळून लावली. \n\nमहाविकास आघाडीने आता पाठवलेल्या नावांची यादी राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला घेऊन तयार करण्यात आल्याचं बोललं जातंय. आज ही यादी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज्यपालांना दिली.\n\nत्यामुळे आतातरी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या नावांवर शिक्कामोर्तब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणुकीआधी शिवस्मारक का सापडलं वादाच्या भोवऱ्यात?\\nसारांश: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचं वातावरण जोर धरत असताना राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शिवस्मारकावरून नवे वादाचे मुद्दे पुढे येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवस्मारकाला लागणाऱ्या पर्यावरणाच्या परवानग्या या नियामांचं उल्लंघन करून मिळवल्याचा वादही आता सुरू झाला आहे.\n\nशिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं उभं राहिलेलं सरकार अशी जाहीरातही विद्यमान सेना - भाजप युती सरकारने यापूर्वी केलेली आहे. \n\nएकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं शिवस्मारकाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले आहेत. तर, दुसरीकडे या प्रकल्पाला परवानगी मिळवताना नियमांचं उल्लंघन झाल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आल्याचा दावा इंडीयन एक्स्प्रेस वृत्तपत्राने केला आहे.\n\nशिवाजी महाराजांचं अरबी सम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: आदित्य ठाकरे: कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान दिसला नाही #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा:\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. कर्जमुक्त झालेला एकही शेतकरी दिसला नाही - आदित्य ठाकरे\n\nजनआशीर्वाद यात्रेदरम्यान आतापर्यंत 76 विधानसभा मतदारसंघ पिंजून काढले. राज्यात शेतकरी आणि बेरोजगाऱ्यांचा आक्रोश प्रचंड आहे. शासनाने अनेक शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिली, पण अद्याप एकही शेतकरी मला दिसून आलेला नाही, असं युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले. ही बातमी लोकमतने प्रसिद्ध केली आहे. \n\nजनआशीर्वाद यात्रा औरंगाबादला आल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे कर्जमाफीबद्दल बोलत होते. \"शासनाने घेतलेल्या निर्णयानंतर यंत्रणेत कुठेतरी दोष असल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: एक्झिट पोलनुसार, पुढचं महाराष्ट्र सरकार महायुतीचं असेल की फक्त भाजपचं?\\nसारांश: सोमवारी महाराष्ट्रात जवळजवळ 60 टक्के मतदारांनी स्वतःचा हक्क बजावला. त्यानंतर आलेल्या एक्झिट पोल्समधून भाजप-शिवसेना महायुतीलाच सत्ता मिळणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजपला 109 ते 142 जागा मिळून तो सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर येईल, असं सांगण्यात येत आहे. मात्र देवेंद्र फडणवीस आणि भाजप आपलं सरकार स्वबळावर स्थापन करू शकतील की त्यांना मित्रपक्षांची गरज भासेल?\n\nदुसऱ्या शब्दांत विचारायचं झालं तर सत्ता महायुतीची येईल की फक्त भाजप एकहाती सत्तेवर आपला दावा करेल? \n\nसोमवारी संध्याकाळी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर बीबीसी मराठीने राही भिडे, सचिन परब,संजय जोग आणि किरण तारे या राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांबरोबर संवाद साधला. \n\nतेव्हा बोलताना ज्येष्ठ पत्रकार राही भिडे सांगतात"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा निवडणूक: देवेंद्र फडणवीस हे प्रकाश आंबेडकर यांनाच मुख्य प्रतिस्पर्धी मानत आहेत का?\\nसारांश: 'वंचित बहुजन आघाडीला भाजपची 'बी' टीम म्हणणाऱ्यांची अवस्था आता 'बी' टीमसारखी झालीये. वंचित आघाडी 'ए' टीम झालीये. भविष्यात महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेता काँग्रेस-राष्ट्रवादीचा नसेल तर वंचित बहुजन आघाडीचा असेल,' असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नांदेडमध्ये महाजनादेश यात्रेदरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. \n\nमुख्यमंत्र्यांच्या या विधानामुळं एका नवीन राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं हे वक्तव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरील आरोप-प्रत्यारोप आहे की यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. \n\nलोकसभा निवडणुकांच्या वेळेस प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीनं 48 उमेदवारांची यादी जाहीर केल्यापासून ही भाजपची 'बी' टीम आहे, अशी टीका काँग्रेस आणि राष्ट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विधानसभा मतदान: धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचं काय म्हणणं आहे त्या वादग्रस्त फुटेजबाबत\\nसारांश: मुंडे विरुद्ध मुंडे संघर्ष मतदानाच्या दिवशी शिगेला पोहचला. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या कथित टीकेमुळं नवा वाद उभा राहिलेला वाद शमताना दिसत नाही.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी एका सभेत पंकजा मुंडेवर टीका केली. त्यात त्यांनी आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप सोशल मीडियावरून केला जातोय. धनंजय मुंडे यांच्या भाषणाची व्हीडिओ क्लिपही सोशल मीडियावरून पसरवली जातेय.\n\nमात्र, धनंजय मुंडे यांचं हे भाषण नेमकं कुठं झालं आणि त्यातल्या आक्षेपार्ह विधानांबाबत किती तथ्य आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.\n\nदुसरीकडे, परळीत धनंजय मुंडे यांच्या या भाषणाचा दाखल देत राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी धन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विनी मंडेला : नेल्सन मंडेलांच्या साथीदार कशा बनल्या दक्षिण आफ्रिकेच्या 'राष्ट्रमाता'\\nसारांश: नेल्सन मंडेला 1990 मध्ये जेव्हा 27 वर्षांनंतर जेलमधून बाहेर आले तेव्हा एका महिलेनं त्यांची कडकडून गळाभेट घेतली. तिथे असलेल्या असंख्य कॅमेऱ्यांनी हा क्षण टिपला. हा फोटो पुढे अनेक वर्ष वंशभेदाच्या संघर्षाविरोधातलं प्रतिक म्हणून दाखवला गेला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नेल्सन मंडेला यांना मिठी मारणारी ही महिला म्हणजे त्यांच्या पत्नी विनीफ्रेड मॅडकिजेला म्हणजेच विनी मंडेला. \n\nविनी नावानंच ओळखल्या जाणाऱ्या विनी मंडेला यांचं सोमवारी वयाच्या 81व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी येताच अनेकांच्या मनात त्यांचा आणि नेल्सन मंडेलांचा हा फोटो चमकून गेला. \n\nविनी आणि नेल्सन मंडेला यांची प्रेम कहाणी\n\nमंडेला जेव्हा देशद्रोहाचा खटला लढत होते, त्याच काळात विनी आणि मंडेला यांच्यातलं प्रेम फुलत होतं. तेव्हा विनी २२ वर्षांच्या होत्या आणि नेल्सन मंडेलांपेक्षा त्या २२ वर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विनोद तावडेंचा पत्ता कट, तरीही म्हणतात मी नाराज नाही - विधानसभा निवडणूक\\nसारांश: भाजप नेते विनोद तावडे यांना विधानसभेचे तिकीट मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरू होती. भाजपनं नुकताच प्रसिद्ध केलेल्या यादीतही त्यांना स्थान नसल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विनोद तावडे हे बोरिवलीमधून निवडणूक लढवतात त्यांच्याऐवजी सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. \n\nमला तिकीट का देण्यात आलं नाही याचं मी आत्मपरीक्षण करणार आहे. पण ही वेळ सध्या असं विचारण्याची वेळ नाही. या निवडणुकीत प्रचंड मताधिक्यानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला जिंकून देण्यासाठी मी झटणार आहे असं तावडे म्हणाले. मुंबईच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आपलं मत मांडलं. \n\nदरम्यान, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, त्यांच्याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विनोद दुआ यांची अटक सुप्रीम कोर्टाने थांबवली\\nसारांश: पत्रकार विनोद दुआ यांच्या याचिकेवर रविवारी सर्वोच्च न्यायालयात विशेष सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने विनोद दुआ यांची अटक 6 जुलैपर्यंत थांबवली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विनोद दुआ\n\nजातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूनं अफवा पसरवल्याप्रकरणी विनोद दुआ यांनी त्यांच्याविरोधात दाखल होणाऱ्या खटल्यातून सुटका मिळावी, यासाठी सर्वोच्च न्यायालयात तत्काळ सुनावणीसाठी याचिका दाखल केली होती. \n\nयापूर्वी शुक्रवारी हिमाचल प्रदेशात विनोद दुआ यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. \n\nसुप्रीम कोर्टाने केंद्र आणि हिमाचल प्रदेश सरकारकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. \n\nविनोद दुआ यांच्याविरोधातील एफआयआर रद्द करण्यात यावी अशी मागणी विनोद दुआंचे वकील विकास सिंह यांनी केली होती. सु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: विश्लेषण : ईशान्य भारतात कमळ कसं फुललं?\\nसारांश: गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्या राज्यात लढवलेल्या 50पैकी 49 जागांवर भारतीय जनता पक्षाने अनामत रक्कम ही गमावली होती, त्या त्रिपुरामध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. भाजपने त्रिपुरा या डाव्यांच्या भक्कम गडाला सुरुंग लावलाच शिवाय राज्यातील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसलाही धूळ चारली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डाव्या आघाडीचं काय चुकलं?\n\nमार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार म्हणजे भारतातील सर्वाधिक कार्यक्षम मुख्यमंत्री आणि सर्वांत गरीब मुख्यमंत्री अशी ख्याती होती. त्यांनी उत्तम कामही केलं होतं. त्रिपुरामध्ये गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण होते, केरळनंतर सर्वाधिक रबर निर्माण करणारं आणि रबर निर्मितीमध्ये देशातील दुसऱ्या क्रमाकांचं राज्य त्रिपुरा आहे. \n\nईशान्य भारतातील वादग्रस्त आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट इथं रद्द करण्यात आला आहे. सर्वांना शिक्षण दिलं जात, बंडखोरी मोडून काढण्यात आली. 35 प्रकारच्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वीज बिल महाराष्ट्र: वाढीव बिलाबाबत दिलासा नाही, राज्य सरकारचे घूमजाव\\nसारांश: कोरोना काळातील वाढीव वीज बिलाच्या मुद्यावर, जनतेला दिलासा देण्याबाबत राज्य सरकारने घूमजाव केलं आहे. केंद्र सरकारकडून जी मदत मिळणं अपेक्षित होतं ती मिळाली नसल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"सद्यस्थितीत वीजबिलात सवलत मिळेल असं मला दिसत नाही,\" असं वक्तव्य राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मुंबई केलं आहे. \n\nत्यामुळे वाढीव वीज बिलाचा शॉक लागलेल्या जनतेला तूर्तास तरी सरकारकडून कोणताही दिलासा मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. \n\nवीज बिल भरावं लागेल-उर्जामंत्री\n\n\"लॉकडाऊनमध्ये वीज कंपन्यांनी अखंड वीज पुरवठा केला. सामान्य ग्राहकांप्रमाणे वीज कंपन्याही ग्राहक आहेत. त्यांनाही वीजेचे पैसे द्यावे लागतात. त्यामुळे मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरली पाहिजेत,\" असं उर्जामंत्री म्हणाले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: वॉरन बफे : जगातला तिसरा सगळ्यांत धनाढ्य माणूस भारतात गुंतवणूक का करत नाही?\\nसारांश: रिटेल क्षेत्रात जगभरातली अग्रगण्य कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'वॉलमार्ट'नेही अखेर भारतात आपली एन्ट्री पक्की केली आहे. आणि केवळ पक्की न करता घट्टही केली, ते म्हणजे बुधवारी केलेल्या घोषणेतून.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"वॉरन बफे\n\nवॉलमार्टने 'फ्लिपकार्ट' या आघाडीच्या ई-रिटेल कंपनीत 77 टक्के शेअर्स तब्बल 16 अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची तयारी दाखवली आहे. ही नक्कीच भारतात आजवर झालेल्या सर्वांत मोठ्या परकीय गुंतवणुकींपैकी एक असावी. अर्थातच याने स्पष्ट होतं की भारतावर अनेक परदेशी कंपन्यांचा डोळा आहे, आणि गुंतवणुकीसाठी त्यांना हा उत्तम पर्यायही वाटावा.\n\nअशाच मोठमोठ्या गुंतवणुकींसाठी एक माणूस प्रसिद्ध आहे, तो म्हणजे वॉरन बफे. 'फोर्ब्स' मासिकाच्या श्रीमंताच्या यादीनुसार ते जगातले तिसरे श्रीमंत आहेत.\n\nत्यांची एकूण संपत्ती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हेनेझुएला : तुरुंगातल्या आगीत 68 ठार\\nसारांश: दक्षिण अमेरिकेतल्या व्हेनेझुएलामधल्या कारबोबो प्रांतातल्या व्हॅलेन्सिआ शहरातील एका पोलीस स्टेशनाच्या तुरुंगांत दंगल आणि आग यामुळे 68 जण मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या दुर्घटनेत जीव गमावलेल्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनबाहेर आक्रोश केला\n\nइतक्या जणांचे प्राण घेणाऱ्या या प्रकरणाचं मूळ कशात आहे याची चौकशी सुरू असल्याचं मुख्य सरकारी वकील तारेक साब यांनी सांगितलं.\n\nतुरुंगातील कैद्यांनी स्वत:ची सुटका करुन घेण्यासाठी गाद्या आणि चटया पेटवून दिल्या. यातूनच आग लागली. आगीची बातमी कळताच पीडितांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला वेढा घातला. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराचा वापर केला. \n\nआगीनंतर उसळलेल्या हिंसाचारात एका पोलीस अधिकाऱ्यानं जीव गमावल्याच्या वृत्ताला"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हेनेझुएलात अन्न, औषध मिळवण्यासाठी हिंसाचार; मदतीचे ट्रक पेटवले, सीमा रोखल्या\\nसारांश: व्हेनेझुएलात ब्राझिल आणि कोलंबियामधून येणारी मदत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी रोखून धरल्यामुळे सीमेच्या आसपासच्या भागांत संघर्ष उफाळला आहे. ही मदत मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नागरिकांवर अश्रुधूर आणि रबरी गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. या हिंसाचारात 2 जणांचा बळी गेला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेचे स्टेट सेक्रेटरी माईक पॉम्पेओ यांनी नागरिकांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला असून राष्ट्राध्यक्षांच्या समर्थकांचा उल्लेख 'ठग' असा केला आहे. \n\nपॉम्पेओ यांनी आलेली मदत जाळून टाकणं म्हणजे खालच्या पातळीचं कृत्य आहे, अशी टीका केली आहे. \n\nविरोधी पक्षाचे नेते खुआन ग्वाइडो यांनी ही मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनीही या घटनेचा निषेध केला आहे. खुआन ग्वाइडो यांनी स्वतःला हंगामी राष्ट्रध्यक्ष जाहीर केलं होतं. खुआन ग्वाइडो यांच्या नेतृत्वाला काही देशांनी मान्यता दिली आहे. ते सोमवारी अमेरिके"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हॉट्सअॅप अपडेट करा: भारतीय सायबर एजन्सीने दिला इशारा कारण...\\nसारांश: तुमचं व्हॉट्सअॅप अपडेट करा, असा तातडीचा सल्ला सर्ट या भारताच्या प्रमुख सायबर सेक्युरिटी एजन्सीने देशभरातील युजर्सना दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"व्हॉट्सअप\n\nव्हॉट्सअॅपच्या जुन्या व्हर्जनमध्ये एक धोकादायक व्हायरस शिरकाव करण्याची शक्यता असल्याने हा सल्ला देण्यात आला आहे. अनोळखी क्रमांकावरून आलेल्या व्हीडिओ फाईलमुळे व्हॉट्सअॅप तसंच फोनला धोका असल्याने काळजी घ्या, असं आवाहन सर्टने केलं आहे. \n\nयुजर्सच्या फोनला प्रॉब्लेम होत असल्याच्या वृत्तावर विश्वास ठेवण्यासारखं काही घडलेलं नाही, असं व्हॉट्सअपने म्हटलं आहे. व्हॉट्सअॅपचा वापर स्पायवेअर इन्स्टॉल करण्यासाठी झाल्याची कबुली व्हॉट्सअॅपने दिल्यानंतर हे प्रकरण समोर आलं आहे. \n\nव्हॉट्सअॅपची मालकी फेसब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: व्हॉट्सअॅप: हॅकिंग होऊ नये म्हणून व्हॉट्सअॅप डिलीट करणं, हा सुरक्षित उपाय आहे का?\\nसारांश: 'तुमचे व्हॉट्सअॅप चॅट कुणीतरी वाचतंय!' हे शब्द तुमच्या कानावर गेल्या आठवड्याभरात पडले असतीलच. कारण एका छुप्या सॉफ्टवेअरचा वापर करून काही लोक तुमच्या फोनमध्ये डोकावू पाहतायत, अशी कबुली व्हॉट्सअॅपनं दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्पायवेअरच्या माध्यमातून काही युजर्सच्या फोनमध्ये 'घुसखोरी' झाल्याच्या वृत्ताला व्हॉट्सअॅपनं दुजोरा दिल्यानंतर भारतासह अनेक देशात राग आणि चिंता व्यक्त होत आहे. \n\nअनेक देशांत तिथल्या सरकारलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं जातंय. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे, हे सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या इस्रायलच्या NSO ग्रुपनुसार त्यांनी पेगासिस हे सॉफ्टवेअर आपण सरकारांनाच विकत असल्याचं सांगितलंय. \n\nया आरोपांमुळेच व्हॉट्सअॅपने NSO कंपनीवर आरोप केले आहेत. मात्र या कंपनीने हे आरोप साफ फेटाळले आहेत, तसंच भारत सरकारनंही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शफाली वर्माची आयसीसी ट्वेन्टी-20 क्रमवारीत अव्वल स्थानी झेप\\nसारांश: ऑस्ट्रेलिया सध्या महिला क्रिकेटचा टी-20 वर्ल्डकप सुरू आहे. यात भारतीय संघानंही भाग घेतलाय. भारतीय संघात यावेळी यंग ब्रिगेड आहे. कुणी घरच्या स्थितीला नमवत इथवर प्रवास केलाय तर कुणी पुरूषांची मक्तेदारी असलेल्या खेळात झेंडा रोवलाय...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या यंग ब्रिगेडचा संघर्षमय प्रवास बीबीसीनं थोडक्यात सांगण्यचा प्रयत्न केलाय...\n\nशफाली वर्मा\n\n\"तू मुलगी आहे. तू काय खेळणार? जा बाहेर जाऊन टाळ्या वाजव. जेव्हा मी क्रिकेट खेळायला जात असे, तेव्हा मुलांकडून असं नेहमी ऐकायला मिळत असे. तेव्हा माझे केसही लांब होते. कसंतरीच वाटायचं. तेव्हाच मी ठरवलं की, केस कापायचे. जेव्हा केस कापून गेले, तेव्हा त्यांना कळलंही नाही की, ही मीच आहे. मला मुलगा व्हावं लागलं.\"\n\n16 वर्षांची क्रिकेटपटू शफाली वर्मा हे सांगतेय. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिला टी-20 वर्ल्डकपमधील च"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार : ED ने गुन्हा दाखल केलेलं राज्य सहकारी बँक प्रकरण नेमकं काय आहे?\\nसारांश: राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाल्याच्या आरोपावरून शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 70 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आल्याची बातमी ' द हिंदू ' या वर्तमानपत्रानं ही बातमी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे वृत्त आल्यानंतर शरद पवारांनी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्याचं स्वागत केलं आहे तसंच ईडीचे आभार मानले आहेत. \n\n\"ईडीची नोटीस मला आलेली नाही, मी राज्य सहकारी बँक किंवा कुठल्याही सहकारी बँकेच्या संचालकपदी नव्हतो, जी निर्णय प्रक्रिया झाली त्यात माझा सहभाग नव्हता, तक्रारदारानं कर्ज मंजूर करणारी मंडळी शरद पवारांच्या विचाराची होती असं म्हटलंय. त्यामुळे जर माझ्यावर गुन्हा दाखल झाला असेल आणि ज्यांनी गुन्हा दाखल केला आहे त्यांना मी धन्यवाद देतो,\" असं शरद पवार यांनी प्रसार म"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस कृषी विधेयकांवर आधीपेक्षा वेगळी भूमिका घेत आहेत का?\\nसारांश: शेती क्षेत्रात सुधारणा घडवून आणणारी तीन विधेयकं नरेंद्र मोदी सरकारनं संसदेत पारित केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शरद पवार\n\nया विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाल्यानं त्याला आता कायद्याचं रूप आलं आहे. \n\nअसं असलं तरी देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांनी या कायद्यांला विरोध केला आहे. \n\nमहाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनंही याला विरोध केल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. \n\nपण, शरद पवार कृषी मंत्री असताना त्यांनी स्वत: कृषी उत्पन्न बाजार समित्या मोडीत काढण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले होते. \n\nम्हणून मग शेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे? या योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा?\\nसारांश: महाराष्ट्र सरकारनं 'शरद पवार ग्रामसमृद्धी' योजना आणली आहे. या योजनेतून शेळी, कुक्कुट पक्षी, गाय-म्हैस पालनासाठी शेड बांधकामासाठी अनुदान दिलं जाणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"3 फेब्रुवारी 2021 रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार राज्यात ही योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे. \n\nपण, ही योजना नेमकी काय आहे, यासाठी अर्ज कसा करायचा, याचीच माहिती आपण जाणून घेणार आहोत.\n\nशरद पवार ग्रामसमृद्धी योजना\n\nमहात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत काही योजनांच्या एकत्रीकरणातून शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राबवण्यात येणार आहे. \n\nया योजनेअंतर्गत वैयक्तिक लाभाच्या 4 कामांसाठी अनुदान दिलं जाणार आहे. यामध्ये...\n\nआता कोणत्या कामासाठी किती अनुदान दिलं जाणार, ते पाहूया."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार यांचं नरेंद्र मोदींना पत्र, राज्यपालांनी लिहिलेल्या पत्रातील भाषा पदाला साजेशी नाही\\nसारांश: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'मंदिरं का उघडली जात नाहीयेत,' असा सवाल केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावर उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून 'माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही,' असं उत्तर दिलं आहे. \n\nमंदिरांवर सुरू असलेली बंदी वाढवल्याप्रकरणी, राज्यपालांनी 'तुम्ही हिंदुत्व सोडून सेक्युलर झालात?' असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची गरज नसल्याचं म्हणत, राज्यपालांना सुनावलं आहे. \n\nदरम्यान, याच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करणारं पत्र पंतप्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार शेतकरी आंदोलनाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत?\\nसारांश: केंद्रीय कृषी कायद्यांचा विरोध करण्यासाठी सुरू झालेलं आंदोलन अधिक तीव्र होताना पहायला मिळत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. एकीकडे बळीराजाने दिल्लीला वेढा घातलाय. तर, आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी लाल वादळ सोमवारी (25 जानेवारीला) मुंबईत येऊन धडकलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आम्ही बळीराज्याच्या पाठिशी, हे दाखवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि कॉंग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा दिला. \n\nशेतकरी आंदोलन डाव्या पक्षांच्या झेंड्याखाली होतं. पण आंदोलनाच्या केंद्रस्थानी राहिले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. \n\nया परिस्थितीत शरद पवारांना आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय संधी मिळाली? पवार आंदोलनाचा चेहरा बनण्याचा प्रयत्न करत आहेत? हे आम्ही राजकीय विश्लेषकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nराष्ट्रवादी कॉँग्रेसची भूमिका\n\nशरद पवारांनी शेतकरी आंदोलनाच्या व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार: 'उद्धव ठाकरेंचं काम उत्तम, देवेंद्र फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष द्यावं' #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. उद्धव ठाकरेंचं काम उत्तम, देवेंद्र फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष द्यावं - शरद पवार\n\n\"कोरोना संकटाच्या काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अतिशय उत्तम काम करत आहेत. पण विरोधी पक्षनेते त्यांच्या विषयी राजकारण करत आहेत. फडणवीसांनी राजकारण करण्यापेक्षा कामात लक्ष घालून कोरोना दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत,\" असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. \n\nकोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी शरद पवार विविध शहरांना भेटी देत आहेत. या दरम्यान नाशिक दौऱ्यात आयोजित प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवार: ईशान्य भारतासाठी असलेलं कलम 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात. \n\n1. अनुच्छेद 371 रद्द करा, आम्ही पाठिंबा देतो! - शरद पवार\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राज्यघटनेतील अनुच्छेद 371 मुळे ईशान्येकडील राज्यांत जमीन-घर खरेदी करता येत नाही. हे कलम रद्द करा, त्यास आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजप सरकारला लगावला. बुटीबोरीमध्ये आयोजित प्रचारसभेत पवार बोलत होते. ही बातमी दैनिक लोकसत्ताने दिली आहे. \n\nपवार पुढे म्हणाले, 370 रद्द झाल्याने काश्मीरमध्ये घर, जमीन खरेदी करता येते. याचे आम्ही स्वागत करतो. पण 371 अनुच्छेदानुसार नागालँड, मेघालय, सिक्कीम, मणिपूर या ईशान्येकडील राज्यांमध्ये कुणालाच जमीन खरे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला, 'आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी'\\nसारांश: आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते माध्यमांशी बोलत होते. \n\nशेतकरी आंदोलनाविषयी विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले, \"शेतकरी आंदोलनाबाबत सरकारनं पुढाकार घ्यायची गरज आहे. यासाठी हायेस्ट लेव्हलने जर प्रयत्न केला तर शेतकरी नेत्यांनी सुद्धा चर्चा करावी. \n\n\"स्वातंत्र्यानंतर कधी असं घडलं नाही. आंदोलक रस्त्यानं येऊ नये म्हणून रस्ता बंद करण्याची भूमिका सरकारनं घेतली. ही टोकाची भूमिका घेतल्यावरून सरकारचं धोरण स्पष्ट होतंय. अन्नदाता जर रस्त्यावर बसतोय, तर त्याला प्रतिसाद दिला पाहिजे.\"\n\nते पुढे म्हणाले, \"इतके दिवस जर शेतकरी ते रस्त्यावर बसत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शांबरिक खरोलिका : डिस्नेच्या आधी भारतात अॅनिमेशनला जन्म देणारा अवलिया\\nसारांश: भारतात दादासाहेब फाळकेंचा चित्रपट येण्याआधीच चित्रपटांसारखे खेळ व्हायचे, असं सांगितलं तर?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शांबरिक खरोलिका : दादासाहेब फाळकेंच्या आधीच्या काळात भारतात असा होता सिनेमा\n\nतुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चित्रपटांचा काळ सुरू होण्याच्या 25 वर्षांपूर्वी चित्रपटांप्रमाणेच 'शांबरिक खरोलिका'चे खेळ देशभर चालायचे, असा दावा ठाण्याच्या पटवर्धन कुटुंबीयांनी केला आहे.\n\nविशेष म्हणजे या खेळात वापरण्यात येणाऱ्या संपूर्ण तंत्रज्ञानाचं आजच्या चित्रपटांशी खूप साधर्म्य आहे.\n\n'शांबरिक खरोलिका' हा प्रकार भारतात पहिल्यांदा आणला तो ठाण्यात राहणाऱ्या महादेव पटवर्धन यांनी. याविषयी अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही महादेव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शाळेच्या वाटेवर जंगली प्राणी आणि नदी; विद्यार्थी करतात 12 किमींची पायपीट\\nसारांश: ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यामधील मैदे गावातल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 12 किमींची पायपीट करावी लागते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कमरेपर्यंत पाणी असलेली नदी पार करत, जंगलातून वाट काढत, शेताच्या बांधावरून, चिखल, माती आणि साचलेलं पाणी यातून चांगली 12 किलोमीटरची पायपीट करत आजही 50 ते 60 विद्यार्थ्यांना दररोज शाळेत जावं लागतं. \n\nराज्याच्या एका कोपऱ्यातील एखाद्या गावातील ही परिस्थिती नाही. तर मुंबईपासून अवघ्या 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यामधील मैदे गावातल्या आदिवासी पाड्यावरील हे वास्तव आहे.\n\nभिवंडीतील मैदे ग्रामपंचायत हद्दीतील बिजपाडा, बात्रे पाडा, रावते पाडा, ताडाची वाडी, बेडेपाडा या पाच आदिव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शाह फैजल : मला काश्मीरच्या राजकारणाचा भाग व्हायला आवडेल\\nसारांश: आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राजकारणात यायचे संकेत दिले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राजीनाम्यासंदर्भात श्रीनगरमधले बीबीसीचे प्रतिनिधी रियाज मसरूर यांच्याशी बोलताना त्यांनी राजकारणात येण्याचं नियोजन करत असल्याचं सांगितलं आहे.\n\nबीबीसीशी त्यांनी केलेल्या चर्चेचा सार :- \n\n शाह फैजल म्हणाले, मी कधीच म्हटलं नाही की मी नोकरी सोडू शकत नाही. माझ्यासाठी नोकरी ही लोकांची सेवा करण्याचं एक माध्यमं होतं. जनतेची सेवा अनेक पद्धतीनं केली जाऊ शकते. जे लोक प्रशासकीय सेवेत असतात, ते लोकांचीच सेवा करत असतात. मागील काही वर्षांमध्ये देशात ज्यापद्धतीची परिस्थिती आपण अनुभवली, जम्मू-काश्मीर जे पाहिलं. क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शाही विवाह : मेगनच्या वडिलांची भूमिका बजावणार खुद्द सासरेबुवा प्रिन्स चार्ल्स\\nसारांश: मेगन मार्कल यांचे वडील थॉमस मार्कल लग्नासाठी उपस्थित राहणार नसल्यानं मेगन यांचा हात प्रिन्स हॅरी यांच्या हातात कोण देणार हा प्रश्न उपस्थित झाला होता. पण आता त्यावर पडदा पडला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हे शुभकार्य खुद्द नवऱ्या मुलाचे वडील दस्तुरखुद्द प्रिन्स चार्ल्स हे करणार आहेत. ते मेगन यांचा हात हॅरी यांच्या हातात देणार आहेत. \n\nदरम्यान प्रिन्स हॅरी यांचे अजोबा प्रिन्स फिलिप या लग्नासाठी उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. प्रिन्स फिलिप सध्या आजारी आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे.\n\nथॉमस मार्कल राहणार गैरहजर\n\nप्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कल यांच्या शाही लग्नाची जगभरात उत्सुकता आहे. पण वधू मेगन यांचे वडील थॉमस मार्कल लग्नाला उपस्थित राहणार नाहीत. \n\nमेगन मार्कल यां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिकाऱ्याला अजब शिक्षाः हरणावरचा कार्टूनपट 'बाम्बी' नियमित पाहण्याचा आदेश\\nसारांश: बाम्बी नावाच्या हरिण बालकाची गोष्ट शाळेत असताना वाचल्याचं आठवत असेल. त्यावरचा एक सुंदर चित्रपटही अनेकांनी पाहिला असेल. एका छोट्या पिलाच्या भावविश्वात नेणारी ही गोष्ट मनाला आनंद देते. मात्र एखाद्याला शिक्षा देण्यासाठी त्याचा वापर झाला तर?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमेरिकेतील एका न्यायालयाने शेकडो हरणांची शिकार करणाऱ्या एका शिकाऱ्यालाच ही विचित्र शिक्षा दिली आहे. त्याने महिन्यातून किमान एकदा तरी बाम्बीची गोष्ट सांगणारा चित्रपट पाहायचा आहे. \n\nगुन्हेगाराला केवळ शिक्षा देणं पुरेसं नसतं, तर त्याच्या चुकीची जाणीवही करुन देणं आवश्यक असतं. अमेरिकेतील मिसुरीमधल्या न्यायालयाच्या निकालाने हीच बाब आधोरेखित केली आहे. शेकडो हरणांची बेकायदेशीररित्या शिकार केल्याबद्दल डेव्हिड बेरी (ज्युनिअर) या व्यक्तीला न्यायालयाने एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. मात्र ज्या नि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिक्षक दिन: सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी स्टालिनालच सुनावले...\\nसारांश: जगभरात पाच ऑक्टोबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. पण, भारतात तो एक महिना आधी म्हणजेच पाच सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. राधाकृष्णन हे राष्ट्रपती आणि विचारवंत होते हे सर्वांनाच माहीत आहे. पण ते भारताचे राजदूतही होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन\n\nया दरम्यान त्यांचे घडलेले किस्सेही प्रसिद्ध आहेत. ते किस्से काय आहेत हे आपण पाहूतच पण त्याआधी राधाकृष्णन कोण होते हे जाणून घेऊया.\n\nमाजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 ला झाला होता. \n\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन कोण होते?\n\nडॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म तेव्हाचं मद्रास म्हणजेच आताच्या चेन्नईपासून 40 किलोमीटर अंतरावरील तिरुतन्नीमध्ये झाला होता. राधाकृष्णन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवजयंती: मराठे आणि मुघलांमध्ये कायम शत्रुत्व होतं का ?\\nसारांश: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आग्रा इथं उभ्या राहात असलेल्या मुघल संग्रहालयाचं नाव बदलून आता छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय असं करणार असल्याचा निर्णय सोमवारी (14 सप्टेंबर) जाहीर केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Twitter पोस्ट समाप्त, 1\n\nतो निर्णय योग्य की अयोग्य यावरून राजकीय चर्चाही सुरू झाली. शिवाजी महाराजांचा आपले नायक असा उल्लेख करतानाच, आदित्यनाथ यांनी \"गुलामीच्या मानसिकतेच्या प्रतीकचिन्हांना नव्या उत्तरप्रदेशात स्थान नाही,\" अशा आशयाचं विधान ट्वीट केलं. \n\nआदित्यनाथ यांनी मुघल वारसा नाकारण्याची आणि अशा प्रकारे एखादा नामबदल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. असा बदल करणारे आदित्यनाथ देशातले पहिलेच राजकारणीही नाहीत. \n\nपण आग्र्यामधल्या या नामांतरणाविषयी इतिहासकारांना काय वाटतं? मुघल भारतातलं योगदान काय आहे आ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवभोजन: उद्धव ठाकरे सरकार 10 रुपयांत सकस आहार कसं देणार?\\nसारांश: \"राज्यातील गोरगरिबांसाठी 10 रुपयांत जेवणाची थाळी उपलब्ध व्हावी, यासाठी 'शिवभोजन योजना' आणली जाईल. या योजनेचं लवकरच उद्घाटन केलं जाईल,\" अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'10 रुपयांमध्ये सकस पदार्थांसहित पूर्ण थाळी मिळेल, अशी सध्या मनामध्ये कल्पना आहे.' (प्रतिनिधिक छायाचित्र)\n\nसुरुवातीला 50 ठिकाणी केंद्र उघडले जातील. त्याचा एक अनुभव घेतल्यानंतर, त्याचा राज्यभर विस्तार कसा करता येईल, याचा आम्ही विचार करू, असंही ते म्हणाले.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nसकस आहार देण्याचं हे धोरण शिवसेना नेमकं कशा पद्धतीनं राबवणार, हे जाणून घ्यायचा आम्ही प्रयत्न केला होता. \n\nयाविषयी शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद सावंत यांनी सांगितलं होतं, \"झुणका भाकर केंद्र योजना जशी होती, त्या धर्तीवर ही य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवराज्याभिषेक: रायगडावर तलवारबाजी करणारी कोल्हापूरची 'मर्दानी'\\nसारांश: शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले रायगडावर लाठीकाठी, तलवारबाजी, दांडपट्टा असे साहसी खेळ सादर करण्यात आले. हे मर्दानी खेळ पाहण्यासाठी देशभरातील आखाडे सहभागी झाले होते. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावेळी कोल्हापूरच्या रोहिणी वाघनेही साहसी खेळ सादर केले. लहानपणापासून मर्दानी खेळ खेळणारी रोहिणी सध्या त्याचं प्रशिक्षणही देते.\n\nआपल्या मुलीने स्वावलंबी व्हावं, असं रोहिणी यांच्या आईवडिलांना वाटतं. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक मुलीने मर्दानी खेळ शिकणं गरजेचं असल्याचं रोहिणीला वाटतं \n\nशिवाजी महाराजांच्या काळात महिला युद्धकलेत निपुण होत्या पण आजच्या काळात स्वसंरक्षणासाठी युद्धकला शिकणं ही काळाची गरज आहे असं रोहिणी यांनी बीबीसीला सांगितलं.\n\nयुद्धकला शिकल्यामुळे तुम्हाल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या किमान समान कार्यक्रमात कोणते मुद्दे ठरू शकतात अडचणीचे?\\nसारांश: महाराष्ट्रात कोणत्याच पक्षाला किंवा आघाडीला सत्ता स्थापन न करता आल्यामुळे अखेर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. असं असलं तरी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षात चर्चा सुरूच राहील, असं मंगळवारी (12 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झालं आहे. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुरुवातीला शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेसची भूमिका तळ्यात-मळ्यात होती. मात्र मंगळवारी (12 नोव्हेंबर) झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी शिवसेनेनं आमच्याशी अधिकृतपणे संपर्क साधला असून त्यांच्याशी चर्चा करताना किमान समान कार्यक्रम किंवा Common minimum programme राबवण्यात येईल हेही स्पष्ट केलं.\n\nराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही बुधवारी (13 नोव्हेंबर) माध्यमांशी बोलताना \"किमान समान कार्यक्रम काय असेल, सरकार स्थापन करायचं झाल्यास महत्त्वाच्या पदाचं वाटप यासंदर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवसेना आणि काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये कसा ठरेल सत्तास्थापनेचा फॉर्म्युला?\\nसारांश: मंगळवारी (12 नोव्हेंबर) संध्याकाळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. पण असं असलं तरी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये सत्तास्थापनेसाठीच्या बैठका आणि चर्चा सुरू आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आम्हाला सत्ता स्थापनेसाठी 48 तास हवे होते, मात्र राज्यपालांनी 6 महिन्यांचा अवधी आम्हाला दिला,\" असा टोला उद्धव ठाकरेंनी काल पत्रकार परिषदेदरम्यान लगावला होता. तर चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल असं शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. \n\nशिवसेनेला सोबत घ्यायचं की नाही यावरून काँग्रेसच्या गोटात संभ्रम आहे का, असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, मंगळवारी (12 नोव्हेंबर) रात्री शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्यात चर्चा झाल्यानंतर मात्र हे प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा एकसूत्री मसुदा पक्षश्रेष्ठींकडे\\nसारांश: शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक आज संध्याकाळी उशिरा संपली. या तिन्ही नेत्यांच्या पक्षांन एकत्र बसून एकसूत्री कार्यक्रम तयार केला आहे. तो तिन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना दाखवला जाईल असं काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या बैठकीत गेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई या बैठकीत सहभागी झाले होते. \n\nगेले दोन दिवस दोन्ही काँग्रेसमध्ये चर्चा सुरू होती. आज प्रथमच काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याबरोबर सेनेचे नेते सहभागी झाले होते.\n\nया बैठकीनंतर तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवसेना, भाजप युतीच्या प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून का होते?\\nसारांश: 'जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो...' शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या शैलीत भाषणाला सुरुवात करायचे आणि उपस्थितांतून घोषणा आणि टाळ्यांचा पाऊस सुरू व्हायचा. हे चित्र राज्यातील सर्वच भागांत दिसायचे. कोल्हापूर त्याला अपवाद नव्हतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बाळासाहेब ठाकरे\n\nकिंबहूना शिवसेना आणि भाजप युतीने प्रचाराचा आरंभ करण्यासाठी नेहमी कोल्हापूरच निवडलं आहे. यावेळच्या निवडणुकीतही युतीने ही परंपरा कायम राखली आहे. यंदा ही सभा तपोवन मैदानावर होत आहे. 'तपोवन'सारख्या विस्तिर्ण माळावर सभा घेणं म्हणजे आव्हानचं असतं. शहरातील बिंदू चौक ते तपोवनवर सभा घेण्याइतकं बळ शिवसेना भाजपला जिल्ह्यात मिळालं आहे. \n\nकोल्हापूर जिल्हा पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला होता, नंतर शहर शिवसेनेकडे आणि बाकी जिल्ह्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं एकहाती वर्चस्व अशी स्थिती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दलचे हे 7 वाद तुम्हाला माहीत आहेत?\\nसारांश: पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारं 'आज के शिवाजी' हे पुस्तक भाजपचे दिल्लीतील नेते जय भगवान गोयल यांनी प्रकाशित केलं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने वाद उद्भवण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी अनेकदा शिवाजी महाराजांच्या निमित्ताने अनेक वाद उद्भवले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. \n\nशिवाजी महाराजांबद्दल गेल्या काही वर्षांत झालेले वेगवेगळे वाद आणि चर्चांवर एक नजर टाकूया\n\n1. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार\n\nकोल्हापूर विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ नावाने ओळखलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महावि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शीख दंगल वक्तव्यावरून वाद: सॅम पित्रोदांना माफी मागायला लावून राहुल गांधींनी काय संदेश दिला?\\nसारांश: 1984च्या शीख दंगलीबद्दल काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पित्रोदांना खडे बोल सुनावले आहेत. पित्रोदांनी माफी मागावी, असं राहुल म्हणाले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ANI वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये सॅम पित्रोदा म्हणाले होते, \"1984चं आता काय घेऊन बसलात? तुम्ही पाच वर्षांत काय केलं? त्याबद्दल बोला ना. 1984मध्ये जे झालं ते झालं तुम्ही काय केलं?\" \n\nत्यांच्या या वक्तव्यानंतर शीख समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यानंतर सॅम पित्रोदांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"माझ्या वाक्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. माझं हिंदी खराब आहे आणि मला जे म्हणायचं होतं, त्याचा अर्थ पूर्णपणे चुकीचा लावण्यात आला. मला म्हणायचं होतं जे झालं त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शीतल आमटे करजगी: आमटे कुटुंबीयांमधील वाद कशामुळे चिघळला?\\nसारांश: महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल आमटे-करजगी यांनी आत्महत्या केली आहे. आनंदवन येथील राहत्या घरात त्यांनी आत्महत्या केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आमटे कुटुंबीयांमध्ये वाद आहे का?\n\nवरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. डॉ. शीतल आमटे या डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांची मुलगी आहेत. सविस्तर बातमी या लिंकवर क्लिक करून वाचू शकता. \n\nकाही दिवसांपूर्वी शीतल आमटे या चर्चेत आल्या होत्या. 20 नोव्हेंबरला त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमाद्वारे आमटे कुटुंबीयांवर आरोप केले. त्यावर आमटे कुटुंबीयांनी एक पत्रक काढून डॉ. शीतल आमटे यांच्या वक्तव्यांचा निषेध केला आहे. \n\nज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेकडो वर्षांपूर्वी 140 मुलांना एकाच वेळी का बळी देण्यात आलं होतं?\\nसारांश: एकाचवेळी शेकडो लहान मुलांचा बळी देण्याची घटना इतिहासात घडली होती. या घटनेची उकल पुरातत्त्व तज्ज्ञांनी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"उत्खननादरम्यान आढळलेले बालकांचे सांगाडे\n\nपेरूच्या उत्तर किनारपट्टीच्या भागात 550 वर्षांपूर्वी एकाच वेळी 140 लहान मुलांचे बळी देण्यात आले होते.\n\nया मुलांसह 200हून अधिक लामा या प्राण्यांचेही बळी देण्यात आले होते. लक्षणीय गोष्ट म्हणजे एकाच कार्यक्रमात हे बळी देण्यात आले होते. \n\nप्राचीन काळातील शीमू संस्कृतीच्या मध्यस्थानी आणि सध्याच्या ट्रुखील्लयो या आधुनिक शहराच्या परिसरात हा शोध लागला आहे.\n\nनॅशनल जिऑग्राफिक सोसायटीनं याच्या शोधकार्यासाठी निधी दिला होता. नॅशनल जिऑग्राफिकच्या वेबसाइटवर त्याचा विस्त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन : नरेंद्र मोदी सरकार नवीन 3 कृषी कायदे मागे का घेत नाही?\\nसारांश: शेतकरी नेत्यांशी चर्चा करून नवीन शेती कायद्यांबाबत मधला रस्ता काढायचा सरकार प्रयत्न करत आहे. पण हे कायदेच रद्द करावेत अशी शेतकरी नेत्यांची मागणी आहे. आतापर्यंत सहा वेळा सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पहिल्यांदा सचिव स्तरावरची चर्चा झाली, त्यानंतर मंत्री स्तरावर आणि मग मंगळवारी (8 डिसेंबर) रात्री सरकारमधील दोन नंबरचे मंत्री अमित शहा यांनी चर्चेत सहभाग घेतला. पण, ही चर्चासुद्धा निष्फळ ठरली. \n\nगेल्या शनिवारी शेतकऱ्यांसोबतच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही मंत्र्यांसोबत चर्चा केली, अशीही बातमी आली होती.\n\nयातून आपण या कायद्यांबाबत आठमुठी भूमिका घेत नाही आहोत, असं सरकार दाखवायचा प्रयत्न करत आहे. मोठ्या मनानं त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली आणि कायद्यात काही दुरुस्ती करण्यासंदर्भातलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन उद्धव ठाकरे सरकारच्या पथ्यावर पडतय का?\\nसारांश: केंद्र सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेले तीन महिने धुसफुसणारं हे आंदोलन राजधानी दिल्लीच्या सीमेवर जाऊन पोहोचलं आहे. गेले 15 दिवस पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी ठिय्या आंदोलन करतायत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळतोय. 8 डिसेंबरला शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेला देशभरातून प्रतिसाद मिळाला. \n\nमहाराष्ट्रातही कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षांनी बंदला पाठिंबा दिला. भाजप या आंदोलनामुळे बॅकफुटवर गेल्याचं चित्र दिसलं. त्याचा फायदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीला होताना दिसला. \n\nयाला प्रत्युत्तर म्हणून माजी कृषी मंत्री शरद पवार यांचं अशा कृषी कायद्यांना समर्थन करणारं जुनं पत्र सोशलमीडियात व्हायरल झालं. त्यामुळे शरद पवार यांच्या कृषी कायद्याच्या भूम"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन: ज्या विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत त्यांचं स्वरूप काय आहे?\\nसारांश: पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आक्रमक झाले असून ते दिल्लीकडे आंदोलनासाठी येत आहेत. त्यांच्या विरोधाचे कारण आहे, केंद्र सरकारने लागू केलेली तीन कृषी विधेयकं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कृषी सुधारणांशी संबंधित दोन विधेयकं राज्यसभेत मंजूर झाली होती. आवाजी मतदानानं ही विधेयकं मंजूर करण्यात आली. यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला.\n\nया गोंधळातच शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक 2020 आणि शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक 2020 ही विधेयकं मंजूर करण्यात आली. बिहारमधील विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किमान आधारभूत रकमेची पद्धत तशीच सुरू राहाणार असल्याचं स्पष्ट केलं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलन: या महिन्याभरात सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये काय घडलं?\\nसारांश: सरकारच्या तीन कृषी बिलांच्या विरोधात पंजाब-हरियाणाचे शेतकरी गेल्या महिनाभरापासून दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर आंदोलन करत आहेत. या आंदोलनवर तोडगा काढण्यासाठी सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये याआधी चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत पण त्या निष्फळ ठरल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकरी आंदोलन\n\nशेतकरी आणि सरकार यांच्यातली चर्चेची पुढची फेरी 30 डिसेंबरला होणार आहे.\n\nपण केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी बोलताना आधीच स्पष्ट केलंय की, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी हे सरकार कटीबद्ध असेल पण कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा प्रभाव पंतप्रधान मोदी यांच्यावर परिणाम करणार नाही.\n\nजाणून घेऊया याआधीच्या चर्चांमध्ये काय काय घडलं तसंच शेतकरी आणि सरकार यांच्यातली बोलणी अजूनपर्यंत निष्कर्षांपर्यंत का आली नाहीयेत ते. \n\nएकीकडे शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी सरकारला नवीन कृषी काय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनः नरेंद्र सिंह तोमर यांची केंद्रीय कृषिमंत्रीपदी निवड कशी झाली?\\nसारांश: दिल्ली-हरयाणा सीमेवर शेतकरी आंदोलन गेल्या 20 दिवसांपासून सुरुच आहे. केंद्राने मंजूर केलेले तीन कृषी कायदे मागे घेण्याची मागणी पंजाब-हरयाणाचे शेतकरी करत आहेत. या कायद्यांमुळे आमच्या उत्पन्नावर परिणाम होईल, कॉर्पोरेट कंपन्यांकडे शेतीचं नियंत्रण जाईल, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नरेंद्र सिंह तोमर\n\n30 नोव्हेंबर रोजी पंजाब-हरयाणातील आंदोलक शेतकरी दिल्लीकडे निघाले होते. पण त्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आलं होतं. तेव्हापासून दिल्ली-हरयाणा दरम्यानच्या सिंघू सीमेवरच शेतकरी ठाण मांडून आहेत. \n\nआंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात सहावेळा चर्चाही झाली. तसंच शेतकऱ्यांची गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतही बैठक झाली. पण त्यातून अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. \n\nकेंद्र सरकारने या कायद्यांमध्ये दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवली. त्यासाठी एक प्रस्तावही आंदोलकांना पाठवण्यात आला होता. पण त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनः शेतकऱ्यांची पुढची रणनीती काय असेल आणि शेतकऱ्यांपुढे कुठले पर्याय आहेत?\\nसारांश: केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या 7 फेऱ्या अपयशी ठरल्यानंतर आता 8 वी फेरी होणार आहे. तिन्ही कृषी कायदे रद्द केले जात नाहीत तोवर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं आणि अधिकाधिक तीव्र करणार असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यापूर्वी 4 जानेवारीला झालेल्या चर्चेतही कुठलाच तोडगा निघू शकला नाही. कायद्यातील एकेका तरतुदीवर विचार करून सुधारणा करण्याचा पुनरुच्चार सरकारने केला होता. मात्र, संपूर्ण कायदेच रद्द करा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. \n\nकेंद्राने तयार केलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणात महिनाभर आंदोलन केल्यानंतर या राज्यातले आणि इतरही काही राज्यातले हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर धडकले आणि गेल्या 40 दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. अनेक राष्ट्रीय महामार्गही त्यांनी रोखू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनः सरकारचं चर्चेसाठी शेतकऱ्यांना पुन्हा आमंत्रण\\nसारांश: सरकार आणि शेतकऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या चर्चा निष्फळ झाल्यानंतर सरकारने पुन्हा एकदा चर्चेसाठी आमंत्रण दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चर्चेसाठी योग्य दिवस ठरवा, असे सरकारने शेतकऱ्यांच्या संघटनेला पाठवलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.\n\nसरकार शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर मोकळेपणाने मार्ग काढू इच्छित आहे, असं या पत्रात म्हटल्याचं पीटीआय वृत्तसंस्थेने सांगितलं आहे. याआधी 9 डिसेंबर रोजी पाठवलेल्या प्रस्तावात सरकार या कायद्यांमध्ये 7 मुदद्यांमध्ये दुरुस्ती करण्यास तयार आहे असं सांगितलं होतं असं या पत्रात म्हटले आहे.\n\nयात एमएसपीचाही समावेश होता. एमएसपीची व्यवस्था कायम राहिल असं सरकार लेखी स्वरुपात देण्यास तयार आहे असं सरकारनं सा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनात मरण पावलेला शेतकरी कोण आहे?\\nसारांश: प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी राजपथावरच्या संचलनाची दृश्यं मनात ताजी असतानाच मध्य दिल्लीत पोलीस मुख्यालयाजवळ एका शेतकरी आंदोलकाच्या तिरंग्यात लपेटलेल्या मृतदेहाचं दृश्य पाहायला मिळालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आयटीओ परिसरात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला.\n\nसुमारे दोन महिन्यांपासून आंदोलनकर्ते शेकतरी दिल्लीच्या सीमांवर ठिय्या देऊन बसलेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मार्च थेट दिल्लीकडे वळवला आणि सीमेवरचे बॅरिकेड्स धुडकवून ते दिल्लीत शिरले. राजपथ, इंडिया गेट, संसद भवनापासून काही मिनिटांवर असलेल्या आय.टी.ओ या ठिकाणी शेतकरी आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांनी मोठाल्या बॅरिकेड्स उभ्या केल्या होत्या. इथेच एका शेतकरी आंदोलकाचा ट्रॅक्टर अलटून मृत्यू झाला.\n\nमरण पावलेला आंदोलक शेतकरी कोण होता?"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनातील संघटनांमध्ये फूट?\\nसारांश: शेतकरी आंदोलनाचा 19वा दिवस. दिल्लीच्या सीमेवर कडाक्याच्या थंडीतही शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आता तिसऱ्या आठवड्यात पोहोचलं आहे. यानिमित्ताने आंदोलक नेत्यांमधील मतभेद उघड होऊ लागले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"शेतकरी आंदोलक\n\nकृषी कायद्यांमुळे आमची उपजीविका नष्ट होईल अशी भीती अनेक शेतकरी व्यक्त करत आहेत. कॉर्पोरेट कंपन्या आमच्या शेतीवर आक्रमण करतील अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. \n\nआंदोलन संपावं यासाठी केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांशी वैयक्तिक चर्चा करायचा पर्यायही अवलंबला आहे. यातून शेतकऱ्यांच्या नेत्यांमध्ये असलेले मतभेद उघड होऊ लागले आहेत. ऑल इंडिया किसान संघर्ष समन्वय समितीच्या राष्ट्रीय संयोजक पदावरून बाजूला करण्यात आलं आहे. सरकारशी स्वतंत्रपणे बोलणी करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. \n\nकृषी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी आंदोलनाशी संबंधित ट्विटर अकाऊंटवर बंदी, काय आहे नेमकं प्रकरण?\\nसारांश: भारतात 26 जानेवारीला 'किसान परेड'दरम्यान झालेल्या हिंसाचारामुळे शेती कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्यांची वाट खडतर झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील इंटरनेट सेवा 2 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. \n\nपत्रकार आणि निदर्शकांना आंदोलनस्थळी इंटरनेट वापरण्यास अडथळा येत आहे.\n\nयादरम्यान ट्विटरनं आंदोलनाशी संबंधित काही ट्विटर अकाऊंटवर बंदी घातली आहे.\n\nयाविषयी जारी केलेल्या निवेदनात ट्विटरनं म्हटलं की, \"कायदेशीर बाबींमुळे भारतातील तुमचं अकाऊंट सध्या बंद करण्यात येत आहे.\" \n\nज्या अकाऊंटवर बंदी आणण्यात आली आहे, त्यामध्ये 1 लाख 70 हजार फॉलोअर्सचे 'किसान एकता मोर्चा', 10 हजार फॉलोअर्सचे 'जट जंक्शन' आणि 42 हजार फॉलोअर्स"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकरी ट्रॅक्टर आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर फडकवलेल्या झेंड्याचा अर्थ काय?\\nसारांश: दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. दिल्लीच्या सीमेवर असलेले शेतकरी शहरात घुसले आहेत. दिल्लीतील आयटीओ, जुनी दिल्ली भागात आंदोलक आले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला आहे. त्या झेंड्यावर एक चिन्ह आहे. हा झेंडा पाहिल्यावर अनेक लोकांनी सोशल मीडियावर चर्चा सुरू केली आहे की हा झेंडा नेमका कशाचे निदर्शक आहे? त्याचा काय अर्थ आहे? \n\nबीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी खुशाल लाली सांगतात, या झेंड्याला 'निशाण साहेब' म्हणतात. यावर एक चिन्ह आहे. या चिन्हाला 'खंडा' असे म्हणतात. शीखांचे गुरू हरगोविंद सिंगांनी 'संत सिपाही'ची संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना शीखांचे दहावे गुरू श्री गुरू"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: शेतकऱ्यांच्या मृत्यूला बीटी कॉटन जबाबदार आहे का?\\nसारांश: कीटकनाशकांमुळे संपूर्ण विदर्भात दगावलेल्या कापूस शेतकऱ्यांचा आकडा ३१पर्यंत पोहोचला. महाराष्ट्र सरकारने SIT अर्थात विशेष तपास पथक स्थापन केलं, काही अधिकारी निलंबित झाले, परवानगी नसलेली कीटकनाशकं विकणाऱ्यांचे परवाने रद्द झाले, काही जणांवर फौजदारी कारवाई झाली. चौकशी सुरू आहे, पण दुर्घटनेचं मूळ कारण सापडलं का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कीटकनाशकांनी शेतकऱ्यांचा जीव घेतला आहे.\n\nफवारणी करणाऱ्या शेतकरी आणि मजुरांकडे आवश्यक सुरक्षा साधनांची कमतरता होती हे कारण समोर येतं आहे. दुसरं म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक कीटकनाशकं वापरली गेली. ज्यांचा वापर नको होता अशी कीटकनाशकंही वापरली गेली. \n\nत्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या जीवावर झाला. पण अधिक प्रमाणात ही कीटकनाशकं वापरणं शेतकऱ्यांना भाग पडलं का? तसं झालं असेल तर का झालं? त्याचं एक कारण 'बीटी कॉटन' आहे का? \n\n२००२ पासून भारतात 'जेनेटिकली मॉडिफाईड' म्हणजेच जनुकीय बदल केला गेलेल्या 'बीटी कॉटन' बियाण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रमिक रेल्वे: 'घरी जाण्यासाठी तिकिटाचे 875 रुपये रेल्वेने माझ्याकडूनच घेतले'\\nसारांश: श्रमिक स्पेशल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या मजुरांना आपल्या खिशातूनच तिकिटाचे पैसे द्यावे लागले आहेत. आपल्या घरी परतलेल्या मजुरांनी बीबीसीशी बोलताना याबाबतचं वास्तव सांगितलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांच्याकडून भाड्याची पूर्ण रक्कम वसूल करण्यात आली. केरळच्या तिरूअनंतपुरमहून झारखंडच्या जसिडिहला आलेल्या विशेष रेल्वेतील प्रवाशांना घरी पोहोचवण्यासाठी झारखंड सरकारने बसची सोय केली होती. \n\nकेरळहून आलेल्या दोन रेल्वे सोमवारी दुपारी झारखंडला पोहोचल्या. या रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या मजुरांनी याचं भाडं स्वतः भरल्याचं सांगितलं आहे. \n\nअशीच एक रेल्वे सोमवारी रात्री कर्नाटकची राजधानी बंगळुरूहून झारखंडच्या हटियाला आली. \n\nतिरुअनंतपुरम ते जसिडिह आलेले मजूर संजीव कुमार सिंह झारखंडच्या साहिबगंज जिल्ह्यातील र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका ईस्टर बाँबस्फोट: देशभरात मुस्लिमांवर रोष, मशिदींवर हल्ल्यांनंतर कर्फ्यू\\nसारांश: ईस्टर संडेला झालेल्या साखळी बाँबस्फोटांनंतर हादरलेल्या श्रीलंकेत आता मुस्लिमांच्या विरोधातला हिंसाचार वाढला आहे. म्हणूनच आता देशभरात रात्रीच्या वेळेस जमावबंदी लागू केली जात आहे. सात तासांचा कर्फ्यू स्थानिक वेळेनुसार रात्री 9 वाजता सुरू होईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी देशवासीयांना शांततेचं आवाहन केलं आहे. सध्याची तणावाची स्थिती बाँबहल्ल्यांच्या तपासात अडथळा आणत आहे, असं ते म्हणाले. \n\nमुस्लीम कट्टरतावाद्यांनी 21 एप्रिल रोजी श्रीलंकेतील अनेक चर्च तसंच हॉटेल्समध्ये स्फोट घडवून आणले होते. या हल्ल्यांमध्ये 250 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nत्यानंतर देशाच्या अनेक बागांमध्ये मुस्लिमांविरुद्ध हिंसाचार भडकतो आहे. या हिंसाचारामध्ये अनेक मशिदी आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आलं आहे.\n\nयात एकाचा मृत्यूही झाल्याचं स्थानिक पोलिसांनी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका निवडणूक: राजपक्षे बंधूंचा श्रीलंकेत विजय, एक भाऊ राष्ट्राध्यक्ष तर दुसरा पंतप्रधान\\nसारांश: श्रीलंकचे अध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांनी सार्वत्रिक निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा मोठा विजय झाल्याची घोषणा केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महिंदा राजपक्षे आणि गोटाभाया राजपक्षे\n\nनिवडणूक निकालानंतर राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांचे भाऊ महिंदा राजपक्षे श्रीलंकेचे पंतप्रधान असणार आहेत. नोव्हेंबर 2019 पासूनच ते हंगामी पंतप्रधान आहेत. \n\nश्रीलंकेतल्या सार्वत्रिक निवडणुकीत राजपक्षे बंधुंच्या श्रीलंका पिपल्स फ्रंट पक्षाने दोन-तृतिआंश मतांनी दणदणीत विजय मिळवला. 225 जागांपैकी 145 जागांवर पक्षाला विजय मिळाला तर 5 जागा मित्रपक्षाला मिळाल्या आहेत. \n\nनिकाल आल्यानंतर महिंदा राजपक्षे यांनी ट्वीट करत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका बाँबस्फोट: या अमेरिकन महिलेवर पोलिसांनी चुकून संशयित असल्याचा आरोप ठेवला होता\\nसारांश: इस्टरला झालेल्या हल्ल्यात एका अमेरिकन महिलेला संशयित हल्लेखोर घोषित केल्याबद्दल श्रीलंकेच्या पोलिसांनी माफी मागितली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अमरा माजिद ही एक मुस्लिम कार्यकर्ती आहे. तिने 'The Foreigners, to combat stereotypes about Islam' या नावाचं एक पुस्तकही लिहिलं आहे. \n\n\"आज सकाळी श्रीलंका सरकारने दावा केला की मी श्रीलंकेवर हल्ला करणारी ISIS ची हल्लेखोर आहे,\" असं तिने ट्वीट केलं. \n\nगेल्या रविवारी श्रीलंकेतील विविध चर्च आणि हॉटेलमध्ये झालेल्या हल्ल्यात 253 लोकांचा मृत्यू झाला होता. \n\nया हल्ल्याशी निगडीत व्यक्ती म्हणून श्रीलंकन सरकारने तिचा फोटो जारी केला होता. \n\nअब्दुल कादर फातिमा खादिया असं नाव फोटोबरोबर जोडलं होतं. मात्र तो फोटो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका स्फोटः मृतांची संख्या अचानक 100ने कमी झाली\\nसारांश: श्रीलंका सरकारने रविवारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या अचानक 100 ने कमी केली आहे. श्रीलंकेच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार साखळी स्फोटात मरण पावलेल्यांची संख्या 253 च्या घरात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नातलगांना अखेरचा निरोप देणारे कुटुंबीय\n\nआरोग्य मंत्रालयानं याआधी मृतांचा जो आकडा जाहीर केला होता तो चुकीचा असल्याचं म्हटलं आहे. \n\nश्रीलंकेची राजधानी कोलंबो आणि पूर्वेकडे असलेल्या बट्टीकालोआ शहरात प्रसिद्ध हॉटेल्स आणि चर्चवर आत्मघातकी हल्ले झाले. ज्यात शेकडो लोक जखमी झाले आहेत. \n\nया हल्ल्यात मरण पावलेले बहुतेकजण हे श्रीलंकन नागरीक आहेत. त्याशिवाय काही परदेशी नागरिकांचाही या स्फोटात जीव गेला आहे. \n\nपोलिसांच्या माहितीनुसार एकूण 9 स्फोट झाले. आणि याप्रकरणी आतापर्यंत काही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंका हल्ल्याशी संबंधित व्हायरल फोटोंमागचं सत्य - बीबीसी फॅक्ट चेक\\nसारांश: श्रीलंका हल्ल्याशी संबंधित काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"फेसबुक, ट्वीटर आणि व्हॉट्सअपवर हे फोटो हजारो वेळा शेयर केले जात आहेत.\n\nश्रीलंकेतील रविवारी झालेल्या हल्ल्यात 350 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू, तर 500हून अधिक जण जखमी झाले आहेत. \n\nअसं असलं तरी, व्हायरल फोटे हे जुने आहेत आणि त्यांच्या हल्ल्याशी काहीएक संबंध नाही.\n\nव्हायरल फोटो\n\nश्रीलंकेतील ईस्टर बॉम्ब ब्लास्टमध्ये हे मृत्यू झाले आहेत, असा दावा या फोटोंच्या माध्यमातून करण्यात आला आहे. \n\n\"श्रीलंकेतील 8 साखळी बॉम्बस्फोटांमध्ये जीव गमावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांविषयी सांत्वना,\" असं कॅप्शन या फोटोंन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: श्रीलंकेतील राजकीय संकटाला हिंसक वळण, गोळीबारात एकाचा मृत्यू\\nसारांश: श्रीलंकन मंत्र्याच्या बॉडीगार्डनं जमावावर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यांनतर श्रीलंकेत राजकीय आणखी वातावरण तापलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरिसेना यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणानंतर हा प्रकार घडला आहे. \n\nबरखास्त केलेल्या मंत्रिमंडळातले तेलमंत्री अर्जुना रणतुंगा कार्यालयाकडे जात असताना त्यांची गाडी जमावानं अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांच्या बॉडीगार्डनं केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला आहे.\n\nयाआधी, राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान रनील विक्रमसिंगे यांना पदावरून हटवलं आणि माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांची पंतप्रधान म्हणून नेमणूक केली. \n\nसंविधानानुसार हा बदल केल्याचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संगणक परिचालक आंदोलन : '6 हजार रुपयांत घर कसं चालवायचं?'\\nसारांश: \"आमच्या भरवशावर डिजिटल महाराष्ट्र पुरस्कार राज्याला तीनदा मिळालाय. आमच्या भरवशावर सरकारनं नाव कमावलंय आणि आता आम्हालाच सोडून द्यायला लागले. आम्हाला काही पोटपाणी आहे की नाही,\" ज्योती चौधरी यांनी राज्य सरकारला हा सवाल केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ज्योती चौधरी\n\nज्योती चौधरी या 2013 पासून जालना जिल्ह्यातल्या राममूर्ती गावात संगणक परिचालक (कॉम्प्युटर ऑपरेटर) म्हणून काम करत आहेत. गेल्या 9 दिवसांपासून संगणक परिचालकांचं मुंबईत आंदोलन सुरू आहे.\n\nया आंदोलनाविषयी विचारल्यावर ज्योती सांगतात, \"उद्धव ठाकरेंनी वचन दिलं होतं की आमचं सरकार आल्यावर तुमच्या मागण्या पूर्ण करू. पण, अजून काहीच केलं नाही. निवडून येईस्तोवर नुसती आश्वासनं दिली जातात.\"\n\nIT महामंडळातून नियुक्ती मिळावी आणि त्याद्वारे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, तसंच किमान वेतन कायद्याप्रमाण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संघर्षकथा 4 : शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली आणि रुपालीचं विश्वच बदललं\\nसारांश: पाचवीत शिकतानाचं वय खरं तर स्वप्नं पाहण्याचं असतं. स्वतःच्या विश्वात रमण्याचं असतं, पण याच वयात रुपालीला घर सोडून आश्रमशाळेत जावं लागलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मला शेतकरी नवरा नको, कारण शेतात पीक येतं पण जास्त पैसे मिळत नाहीत.\n\nकारण तिच्या शेतकरी वडिलांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. \n\nआता तिचं कुटुंब उघड्यावर आलं आहे. कुटुंब जगवण्यासाठी तिच्या आईला यातना भोगाव्या लागत आहेत.\n\nवडिलांना झालेला त्रास आणि आता घरची ही परिस्थिती पाहून रुपाली म्हणते, की शेती नको आणि शेतकरी नवराही नको. \n\nनाशिकच्या कळवण तालुक्यातल्या निवाणे गावात आहेर कुटुंबाचं शेत आहे. रुपालीची आई सुरेखा, वडील कैलास, तिची मोठी बहीण हर्षाली आणि छोटा भाऊ प्रथमेश असं पाच जणांचं हे कुटु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संघर्षग्रस्त काँगोत 30 लाख लोक भूकबळीच्या छायेत\\nसारांश: काँगोमध्ये जवळजवळ तीस लाख लोकांचा भूकबळी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या (UN) खाद्य संस्थेनं काँगोला या मानवी संकटातून बाहेर काढण्यासाठी मदतीचं आवाहन केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"काँगोतील हजारो कुपोषित मुलं भूकबळीच्या उबंरठ्यावर आहेत.\n\nवर्ल्ड फूड प्रोग्रॅम (WFP) चे प्रमुख डेव्हिड बीझली यांनी बीबीसीशी बोलाताना सांगितलं की, \"काँगोच्या कसाय प्रांतातील 30 लाख लोकांचा जीव धोक्यात आहे. येत्या काही महिन्यांमध्ये जर मदत पोहोचली नाही तर लाखों मुलांचा भूकबळी जाईल.\" \n\nऑगस्ट 2016 मध्ये सैन्यासोबत झालेल्या संघर्षात एक स्थानिक नेता मारला गेला होता. तेव्हापासून काँगोमध्ये हिंसाचार भडकला आहे आणि जवळपास 15 लाख लोकांना घरदार सोडावं लागलं होतं. यात बहुतांश बालकांचा समावेश आहे. \n\nकसाय प्रां"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत - भगत सिंह कोश्यारींनी 12 नावं वर्षभरापासून रखडवली हा कॅबिनेटचा अपमान\\nसारांश: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना मसुरीला जाण्यासाठी राज्य सरकारने विमान उपलब्ध करून न दिल्याचा दावा राजभवनाकडून करण्यात आला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यावर आता शिवसेनेनं स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्य सरकारनं असं काही केलं नसल्याचं म्हटलं आहे. तसंच त्यांनी यामुद्द्याचा आधार घेत राज्यपालांवर टीका देखील केली आहे. \n\nयाविषयी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, \"फ्लाईट रोखण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. असं आम्ही करणार नाही, यावर माझा विश्वास आहे. राज्यपाल महोदयांनी जवळपास वर्षभरापासून 12 नावं रोखून धरली आहेत. याची गरज नाही. हे बेकायदेशीर आहे. हे 10 मिनिटांचं काम आहे. फाईल उघडून फक्त सही करायची आहे. 12 नावं आहेत. हे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राऊत पत्नी ईडी नोटीस प्रकरण : मी काही ईडीचा प्रवक्ता नाही - देवेंद्र फडणवीस #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मी काही ईडीचा प्रवक्ता नाही - देवेंद्र फडणवीस\n\nशिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावल्याप्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. \n\n\"चांगलं काम केलं तर कुणाला नोटीस मिळत नाही, त्यामुळे जर चांगलं काम केलं असेल आणि कुठलीही चूक नसेल तर कुणी घाबरण्याचं कारण नाही,\" असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.\n\nभाजपाच्या आत्मनिर्भर यात्रेच्या समारोप कार्यक्रमानंतर इस्लामपूरमध्ये माध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं. \n\nया"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राठोड कोण आहेत? ते सध्या चर्चेत का आहेत?\\nसारांश: वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवीचं दर्शन करून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमं असेल किंवा समाजमाध्यमं असतील, अतिशय घाणेरडं राजकारण केलं जात आहे. माझी आणि माझ्या कुटुंबीयांची कृपया बदनामी करू नका,\" असं संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.\n\nपरळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.\n\n 'यासंदर्भात सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई होईल. सत्य लपवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. पण गेल्या काही दिवसांपासून आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला जातोय असं दिसतंय. असंही होता क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संजय राठोड यांच्यानंतर धनंजय मुंडे आणि आदित्य ठाकरेंच्या राजीनाम्याची मागणी\\nसारांश: उद्धव ठाकरे सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याही राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले. पूजा चव्हाण या तरुणीसोब संजय राठोड यांचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. यापार्श्वभूमीवर संजय राठोड यांना अखेर राजीनामा द्यावा लागला.\n\nकाही आठवड्यांपूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही एका महिलेने बलात्काराचा आरोप केला होता. पण याप्रकरणात ठाकरे सरकारने वेगळा न्याय का केला? शरद पवार असे धाडस कधी दाखवणार? असे प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.\n\nपर्यावरणमं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संतापलेल्या दलितांची आंदोलनं ठरणार मोदी आणि संघासाठी डोकेदुखी!\\nसारांश: देशभरात सुरू असलेली दलित आंदोलनं पंतप्रधान नरेंद्र मोदीप्रणित भाजप सरकार तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी डोकेदुखी ठरू शकतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एका चित्रपटाला विरोध म्हणून हातात नंग्या तलवारी घेऊन हिंसा भडकावणाऱ्या जमावाला तुम्ही पाहिलं असेल. हिंसक गोरक्षकांना तुम्ही पाहिलं असेल. हिंसाचाराला चालना देणारं जाटांचं आंदोलन तुम्ही अनुभवलं असेल. रामाच्या नावावर बिहार आणि बंगालमध्ये दुकानं जाळणाऱ्यांचा उन्माद तुम्ही पाहिला असेल. \n\nएक गोष्ट बघायला मिळाली नव्हती ती म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन करण्यासाठी पोलिसांची कर्तव्यतत्परता. असं वाटतंय की भारत बंद आंदोलनाला थोपवण्यासाठी पोलिसांनी सगळी ऊर्जा वाचवून ठेवली होती. जे व्हीडिओ समोर येत आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संभाजीराजे छत्रपती : उद्धव ठाकरे यांना शेतकऱ्यांची मदत करणं शक्य नसेल, तर राज्यपालांकडे जातो - #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज विविध वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1. मुख्यमंत्र्यांना शक्य नसेल तर राज्यपालांकडे जातो - संभाजीराजे छत्रपती\n\nअतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांची मदत करण्याची प्राथमिक जबाबदारी राज्य सरकारची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून होत नसेल, तर मी राज्यपालांना विनंती करू शकतो, असं वक्तव्य राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केलं आहे. \n\nपुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संभाजीराजे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. \n\nराज्यात फक्त दौरे करून काहीही होणार नाही. मंत्रिमं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: संभाजीराजे छत्रपती : मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्ती करण्याचा पर्याय शक्य आहे?\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला दिलेली अंतरिम स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे सरकारकडून कायदेशीर पावलं उचलली जात असताना आता खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संभाजीराजे छत्रपती\n\nराज्य सरकारला मराठा आरक्षण राखण्यात यश आले नाहीतर केंद्र सरकारला राज्यघटनेत बदल करणं शक्य आहे का याबाबत अभ्यास सुरू असल्याचं खासदार संभाजीराजे यांनी म्हटलंय. \n\nपंढरपूर येथे अतिवृष्टी आणि पुराच्या परिस्थितीनंतर पाहणी करत असताना खासदार संभाजीराजे यांनी हे वक्तव्य केले आहे. \n\nमराठा आरक्षण प्रकरणात केंद्र सरकारने दखल घ्यावी, अशी मागणी याआधीच ठाकरे सरकारकडून करण्यात आली आहे. \n\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही विनंती करणार असल्याचंही सांगितलं होतं, त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सई मांजरेकर: सलमान खानच्या दबंग-3 मध्ये दिसणार महेश मांजरेकरांची लेक\\nसारांश: नुकत्याच झालेल्या आयफा चित्रपट पुरस्कार सोहळ्यात विविध बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. जगभरातून अनेक सेलिब्रिटी या सोहळ्यात सहभागी झाले होते. पण या सगळ्यांमध्ये एका मराठी चेहऱ्याने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर आयफा पुरस्कारसोहळ्याचं आकर्षण ठरली. या कार्यक्रमाला ती सलमान खानसोबत आली होती. \n\nसलमान खानच्या आगामी दबंग-3 मध्ये तिची महत्त्वाची भूमिका असणार आहे. या चित्रपटाचं चित्रिकरणही सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळेच आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनची संधी सलमान खान आणि सई मांजरेकर यांनी सोडली नाही.\n\nसलमान खान आणि महेश मांजरेकर यांचे संबंध अतिशय मैत्रीपूर्ण असल्याचं सगळ्यांनाच माहिती आहे. गेल्या काही वर्षांत प्रदर्शित झालेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सक्षणा सलगर: 56 इंचाची छाती पण आईचं दूध पिऊनच बनते | राष्ट्र महाराष्ट्र\\nसारांश: बीबीसी मराठीच्या औरंगाबादमध्ये झालेल्या राष्ट्र-महाराष्ट्र कार्यक्रमात वेगवेगळ्या महिला मान्यवरांनी त्यांची मतं मांडली आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्वसामान्य घरातून आलेल्या मुलींना राजकारणात वेगवेगळ्या प्रश्नांना जास्त प्रमाणात सामोरं जावं लागतं. प्रस्थापित घरातल्या मुलींना सामाजिक संरक्षण असतं, पण साधारण घरातून आलेल्या मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात, असं मत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सक्षणा सलगर यांनी व्यक्त केलं आहे. \n\nत्यातबाबत बोलताना जशी महिलांच्या चारित्र्यांची चर्चा होते तेव्हा पुरुषांच्या चारित्र्याची सुद्धा झाली पाहिजे, असं मत यावेळी काँग्रेसच्या नेत्या कल्याणी मानगावे यांनी व्यक्त केलं. \n\nYouTube पोस्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन तेंडुलकर : वर्ल्ड कप जिंकल्यानंतर तिरंग्यासह मारलेली व्हिक्टरी लॅप सर्वोत्तम क्षण\\nसारांश: मास्टर ब्लास्टर फलंदाज आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 2011 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संघसहकाऱ्यांच्या साथीने वानखेडे मैदानावर प्रेक्षकांना केलेल्या अभिवादनाला लॉरियस पुरस्कार मिळाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सचिन तेंडुलकर तिरंग्यासह व्हिक्टरी लॅपमध्ये\n\n2000-2020 या दोन दशकांच्या कालावधीत क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण म्हणून सचिनला गौरवण्यात आलं. वर्ल्ड कप जिंकल्यानंतर संपूर्ण संघाने सचिनला आपल्या खांद्यावर उचलून घेत मैदानाला फेरी मारत प्रेक्षकांना अभिवादन केलं. 'कॅरिड ऑन द शोल्डर्स ऑफ ए नेशन' असं त्याला शीर्षक देण्यात आलं. \n\nसचिन वर्ल्ड कप जेतेपदासह आनंद साजरा करताना\n\nगेल्या दोन दशकातला क्रीडा विश्वातील सर्वोत्कृष्ट क्षण यासाठी चाहत्यांना आवाहन करण्यात आलं होतं. सचिनच्या संघसहकाऱ्यांसह व्हिक्टर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे चालवत असलेली गाडी NIA कडून जप्त, गाडीत सापडले 5 लाख रुपये\\nसारांश: सचिन वाझे चालवत असलेली काळ्या रंगाची मर्सिडीझ मंगळवारी NIAने ताब्यात घेतली. या कारमध्ये 5 लाख रुपये मिळाल्याचं NIAच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून ही गाडी ताब्यात घेण्यात आली. \n\nNIA ने सचिन वाझे काम करत असलेल्या क्राईम इंटेलिजन्स युनिटच्या ऑफिसचीही कसून तपासणी केली. सोमवारी (15 मार्च) रात्री 8 वाजता सुरू करण्यात आलेलं हे ऑपरेशन मंगळवारी (16 मार्च) पहाटे 4 वाजेपर्यंत सुरू होतं. पोलिस अधिकारीही यावेळी उपस्थित होते. \n\nपुरावे शोधण्यासाठी ही झाडाझडती घेण्यात आली. सचिन वाझे यांचा सॅमसंग मोबाईल फोन आणि आयपॅड ही NIA ने जप्त केला आहे.\n\nकार्यालयाची झाडाझडती घेतली जात असतानाच राष्ट्रीय तपास यंत्रणा N"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझे प्रकरण : अनिल देशमुख वर्षावर उद्धव ठाकरेंच्या भेटीला\\nसारांश: मुकेश अंबानींच्या घरासमोर लावण्यात आलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीच्या प्रकरणानंतर समोर येत असलेल्या माहितीमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या प्रकरणात पुढे घडलेली मनसुख हिरेन हत्या किंवा निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची अटक या सगळ्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा जात असल्याचं दिसून येत आहे. \n\nया सगळ्या पार्श्वभूमीवर डॅमेज कंट्रोलसाठी महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेल्या तिन्ही पक्षांचे नेते पुढे सरसावले आहेत. \n\nया प्रकरणात सरकारची भूमिका ठरवण्यासाठी तसंच पुढील डावपेच आखण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. \n\nमुख्यमंत्री आणि देशमुख बैठक\n\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सचिन वाझेंप्रमाणे मुंबईतले हे 5 एन्काऊंटर स्पेशालिस्ट तुम्हाला माहिती आहेत का?\\nसारांश: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणातील गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पोलीस अधिकारी आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट राहिलेल्या सचिन वाझे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंय. \n\nमुंबई पोलिसाचे हे एन्काउंटर स्पेशालिस्ट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिले आहेत. एक नजर टाकूया मुंबई पोलिसांच्या या एन्काउंटर स्पेशालिस्ट आणि त्यांच्या वादांवर.. \n\nमुंबई आणि एन्काउंटर \n\n1990 च्या दशकात मुंबईत गॅंगवॅार सुरू झालं. दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अरूण गवळी, नाईक गॅंग मुंबईत रक्तपात करत होते. धमकी, खंडणी, खून यामुळे मुंबई शहर हादरून गेलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सनी लिओनी: मला माहिती आहे तू सनीच आहेस, प्लीज माझ्याशी एकदा बोल ना\\nसारांश: अर्जुन पटियाला या सिनेमात सनी लिओनीने भूमिका वठवली आहे. या चित्रपटाच्या दृश्यात ती तिचा फोन नंबर एका जणाला देते. पण हा नंबर खरा आहे आणि लोक सनीचा नंबर समजून यावर कॉल करत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाच फोन नंबर 26 वर्षांच्या पुनीत अगरवाल यांच्यासाठी डोकेदुखी ठरलाय.\n\nकारण हा पुनीत यांचा फोन नंबर आहे आणि सनी लिओनीचा नंबर समजून आता त्यावर सतत येणाऱ्या फोन कॉल्सनी ते हैराण झाले आहेत. \n\nYouTube पोस्ट समाप्त, 1\n\n\"मला आता स्वप्नंही पडत नाहीत, कारण माझा फोन पहाटे चारपर्यंत खणखणत राहतो,\" ते सांगतात.\n\nया फोन कॉल्समुळे त्यांच्या आयुष्यात इतकी उलथापालथ झाली आहे की आता या सिनेमामध्ये बदल करून फोन नंबरच्या ऐवजी 'बीप' ऐकू यावा, यासाठी ते कायदेशीर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत. \n\nपूर्वी पोर्न स्टार असलेली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सपना चौधरी: काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही, कधी करणारही नाही' - लोकसभा 2019\\nसारांश: \"मी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला नाही आणि ना भविष्यात कधी प्रवेश करेन,\" असं सपना चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सपना चौधरी\n\nसपना चौधरी या हरियाणातल्या प्रसिद्ध डान्सर आणि गायिका आहेत. त्यांना युट्यूब सेंसेशन समजलं जातं. फेसबुकवर त्यांचे 30 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. हरियाणाची लोकगीतं गाण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. या गाण्यांवरील डान्ससाठी त्यांना अनेक राजकीय तसंच सामाजिक कार्यक्रमांमध्ये विशेष मान आणि मागणी आहे. \n\nत्यामुळे त्या काँग्रेसमध्ये सामील होऊन मथुरा येथून निवडणूक लढवणार आहेत, अशी बातमी सोमवारी आली, तेव्हा सर्वांच्या भूवया उंचावल्या.\n\nउत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनीसुद्धा त"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: समलैंगिक लग्नाची गोष्ट: हमीरपूरच्या दोघींनी नवऱ्यांना घटस्फोट देऊन एकमेकींशी लग्न केलं\\nसारांश: उत्तर प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्याच्या मुख्यालयापासून जवळपास 80 किलोमीटर अंतरावरील राठ तालुका. इथल्या अभिलाषा आणि दीपशिखा या तरुणींनी एकत्र येत दांपत्य जीवनाला सुरुवात केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"YouTube पोस्ट समाप्त, 1\n\n25 वर्षांची अभिलाषा आणि 21 वर्षांची दीपशिखा यांचं लग्न त्यांच्या आई-वडिलांनी दुसरीकडे करून दिलं होतं. पण या दोघी एकमेकींच्या प्रेमात इतक्या आकंठ बुडाल्या होत्या की, अगोदर त्यांनी एकत्र राहायला सुरुवात केली आणि नंतर लग्न केलं. \n\n\"आम्ही एकमेकींना गेल्या 6 वर्षांपासून ओळखतो आणि आमचं एकमेकांवर प्रेम आहे. आमच्या घरच्यांनाही याबद्दल माहिती होती. त्यामुळेच मग त्यांनी आमची लग्नं आमच्या इच्छेबाहेर लावून दिली. माझ्या लग्नाला तीन वर्षं झाली होती. मी माझ्या पतीला याबाबत सांगितलं आणि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता द्या, पोप फ्रान्सिस यांची भूमिका\\nसारांश: समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी, अशी भूमिका पोप फ्रान्सिस यांनी घेतले आहे. या प्रकारची भूमिका इतिहासात पहिल्यांदाच व्हेटिकनच्या पोपने घेतली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इव्हगेनी आफिनेव्हस्की यांनी पोप फ्रान्सिस यांच्या जीवनावर आधारित 'फ्रान्सेस्को' (Francesco) ही डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केली आहे. या डॉक्युमेंट्रीमध्ये त्यांनी व्हेटिकनचे कायदे आणि आपल्या पूर्वीसूरींपासून भिन्न अशी ही मतं मांडली आहेत. बुधवारी रोम चित्रपट महोत्सवात ही डॉक्युमेंट्री प्रदर्शित करण्यात आली.\n\nयात पोप फ्रान्सिस म्हणतात, \"समलिंगी लोकांना कुटुंबात राहण्याचा अधिकार आहे. तीही ईश्वराची मुलं आहेत आणि त्यांनाही कुटुंब असण्याचा अधिकार आहे. या कारणावरून कुणालाही बाहेर फेकता कामा नये किंवा त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: समानतेच्या लढ्यासाठी ती रंगभूमीवर विवस्त्र अवतरते तेव्हा...\\nसारांश: कल्पना करा, एक तरुण महिला स्टेजवर नग्नावस्थेत उभं राहून सादरीकरण करत आहे. संकुचित भारतीय समाजात अशी कल्पना करणं जरा कठीण असलं तरी नाट्यलेखिका आणि अभिनेत्री मल्लिका तनेजा यांच्यासाठी शरीर हे समानतेची लढाई लढण्याचं प्रभावी साधन आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मल्लिका तनेजा यांच्यासाठी शरीर हे शक्तिशाली शस्त्र आहे.\n\n\"मी पहिल्यांदा एका सार्वजनिक ठिकाणी नग्नावस्थेत सादरीकरण केलं... ते फारचं गंमतीशीर होतं.\"\n\n\"तिथं एक कॅमेरामन होता. तुम्ही जर फुटेज बघीतलं तर प्रकाश पडल्यावर कॅमेरा हललेला दिसतो. तो शॉकमध्ये गेला होता. आणि प्रेक्षकांमधूनही कोणीतरी अय्यो! असं म्हणालं,\" मल्लिका तनेजा हे आठवून जोरादार हसतात.\n\nत्यांच्या नाटकाविषयी भरभरून बोललं जात असलं तरी 33 वर्षीय मल्लिका म्हणतात, नग्नता हा त्यांच्यासाठी मुद्दाच नाही.\n\n'थोडी काळजी घ्या' हे लोकांना विचार करण्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सम्राट नारुहितो : प्रवाहाविरुद्ध जाऊन पत्नीला साथ देणारा जपानचा नवा राजा\\nसारांश: 1 मे हा दिवस जपानसाठी अतिशय खास आहे. आजच्या दिवशी जपानमध्ये नवीन कालखंड सुरू झाला आहे. कारण आज सम्राट नारुहितो यांचा राज्याभिषेक झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नारुहितो यांच्या राज्यारोहणाबरोबरच जपानमध्ये 'रेएवा' कालखंडाला सुरूवात झाली आहे. जपानी भाषेतल्या या शब्दाचा अर्थ होतो- सुसंवाद, एकोपा. \n\nजपानचे राजे अकिहितो 30 एप्रिलला सिंहासनावरून पायउतार झाले. अकिहितो यांची तीस वर्षांची कारकीर्द ही 'हेसेई' म्हणजेच 'शांततेचा काळ' म्हणूनच ओळखली जाते.\n\nजपानला शांततेच्या कालखंडातून आता सुसंवाद आणि एकोप्याच्या दिशेनं नेणारे नारुहितो हे राजघराण्याच्या पारंपरिक प्रतिमेपासून वेगळे आहेत. राजघराण्याचा वारस म्हणून असलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच त्यांनी आपल्या कौटुंबिक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्यं टाळा - शरद पवार\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार\n\n1. पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कान टोचले\n\nराज्यात महाविकास आघाडीचं सरकार जर पाच वर्षं टिकवायचं असेल तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांशी समन्वय ठेवा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. \n\nसरकार आणि पक्षात मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्यं टाळा असं सांगत पवारांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे कान टोचले आहेत. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे. \n\nमुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या बैठकीत ते ब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सरकारी अधिकाऱ्याची शेतकऱ्याला बेदम मारहाण?- फॅक्ट चेक\\nसारांश: एका व्यक्तीला मारहाण होत असल्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'उपविभागीय दंडाधिकारी (SDM) दर्जाच्या अधिकाऱ्याकडून सरकारी कार्यालयातच शेतकऱ्याला बेदम मारहाण' असा दावाही हा व्हीडिओ शेअर करताना केला जात आहे. हा व्हीडिओ अधिकाधिक शेअर करण्याचं आवाहनही करण्यात येतंय. \n\nएक व्यक्ती काही लोकांसमोर हात जोडून माफी मागत आहे आणि पांढरा शर्ट परिधान केलेली दुसरी व्यक्ती सहकाऱ्यांच्या मदतीने माफी मागणाऱ्या व्यक्तीला मारहाण करत आहे. हा सर्व प्रकार जिथे चालला आहे, ते सरकारी कार्यालयासारखं दिसतं. मारहाणीदरम्यान इतरही काही लोक घटनास्थळी उपस्थित असल्याचं व्हीडिओमध्ये दिसतं.\n\nब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सरन्यायाधीश रंजन गोगोईंना लैंगिक छळाच्या आरोपाप्रकरणी क्लीनचिट\\nसारांश: सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोईंना चौकशी समितीनं क्लिनचीट दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत चौकशी समितीनं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना लैंगिक छळाच्या आरोपांमधून 'क्लीनचिट' दिली आहे. या आरोपांमध्ये काही तथ्यं नसल्याचं चौकशी समितीनं म्हटलं आहे. \n\nअंतर्गत समितीनं 5 मे रोजी आपला अहवाल सादर केला असून त्याची एक प्रत सरन्यायाधीशांनाही देण्यात आली आहे. \n\nआता मला प्रचंड भीती वाटत आहे - पीडित महिला \n\nसर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत समितीनं सरन्यायाधीशांना दिलेल्या क्लीनचिटवर तक्रारकर्त्या महिलेनं नाराजी व्यक्त केली आहे. आपल्यासोबत अन्याय झाल्याची भावना तिनं व्यक्त क"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सरोगसीद्वारे एकता कपूर झाली आई...\\nसारांश: टीव्हीवर सास-बहू मालिकांचा ट्रेंड रुजवून टीआरपीची गणितं बदलणारी निर्माती एकता कपूर आई झाली आहे. एकतानं सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाला जन्म दिला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"एकता कपूरला २७ जानेवारीला मुलगा झाल्याची माहिती मिळत आहे. एकताच्या बाळाची प्रकृती अतिशय चांगली असून ती लवकरच त्याला घरी घेऊन येईल. \n\nएकता कपूर प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांची मुलगी आणि अभिनेता तुषार कपूरची बहीण आहे. आई बनवण्याची प्रेरणा एकताला आपला भाऊ तुषार कपूरकडून मिळाली. \n\nअनेक सेलिब्रिटींना सरोगसीद्वारे अपत्यप्राप्ती\n\nतीन वर्षांपूर्वी एकताचा भाऊ तुषार कपूरनंही सरोगसीद्वारेच एका मुलाला जन्म दिला होता. केवळ तुषार आणि एकताच नाही, तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी सरोगसीच्या माध्यामातून पालक बनले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सर्वोच्च न्यायालयः 'बाबरी मशीद प्रकरणी 9 महिन्यांमध्ये निर्णय द्या'\\nसारांश: बाबरी मशीद पाडल्याप्रकरणी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि इतर नेत्यांविरोधातील खटल्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या नेत्यांविरोधात लखनौ येथील सीबीआय न्यायाधीश एस. के. यादव यांच्या कोर्टात खटला सुरू आहे. \n\nयासंदर्भात आजपासून 9 महिन्यांत निर्णय देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.\n\nलखनौ येथील सीबीआय न्यायाधीश एस. के. यादव 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसंदर्भात सुरू असलेल्या खटल्याचे काम पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती यादव यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती.\n\nआज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश रोहिंटन फली नरीमन यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने या खटल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सलमान खान केस : साक्षीदार नं -2 ने त्या रात्री नेमकं काय पाहिलं?\\nसारांश: काळवीट शिकार प्रकरणात मुख्य सरकारी साक्षीदारानं बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्या रात्री नेमकं काय पाहिलं हे सांगताना अनेक रंजक गोष्टी सांगितल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सागरराम बिश्नोई\n\nसागरराम बिष्णोई हे त्या लोकांपैकी एक होते ज्यांनी दोन मृत काळवीटं पोस्टमॉर्टमसाठी पाठवली होती. सागरराम याआधी कधीही माध्यमांसमोर कधीही आलेले नाहीत.\n\nबीबीसी हिंदीचे श्रोता असलेले सागरराम यांनी एका विशेष मुलाखतीमध्ये सांगितलं की, सलमान खान, सैफ अली, नीलम, सोनाली बेंद्रे आणि तब्बू यांना घटनास्थळावर पहिल्यांदा घेऊन जाणाऱ्यांपैकीच ते एक होते.\n\n1998मध्ये तत्कालीन वनरक्षक असलेले सागरराम बिष्णोई हे 28 मार्च 2018ला राजस्थान वन्यखात्यातून असिस्टंट सब-इन्स्पेक्टर या पदावरून सेवानिवृत्त झाले"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सलमान खानला झुकायला लावणाऱ्या बिष्णोई समाजाबद्दल तुम्हाला माहिती आहे का?\\nसारांश: वन्यप्राण्यांसाठी, झाडंवेलींसाठी काम करणाऱ्या बिष्णोई समाजामुळेच अभिनेता सलमान खान तुरुंगात आहे. काय आहे हा समाज?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सलमान खानला शिक्षा होण्यात बिष्णोई समाजाची भूमिका निर्णायक आहे.\n\nशुष्क वाळवंटासाठी प्रसिद्ध राजस्थानात वन्यप्राणी आणि वृक्षवेलींच्या रक्षणाचं काम बिष्णोई समाज करतो. \n\nजंगलातल्या प्राण्यांच्या सुरक्षेसाठी आणि झाडं जगवण्यासाठी ते प्राणांची बाजी लावू शकतात. \n\nम्हणूनच सलमान खानचं हरणं आणि काळवीट शिकार प्रकरण समोर आल्यानंतर बिष्णोई समाजाने रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला.\n\nबिष्णोई समाज गुरु जंभेश्वर यांना आदर्श मानतो. जंभेश्वर यांनी सांगितलेल्या 29 मार्गदर्शक तत्वांचं ते पालन करतात. वन्यजीवांची काळज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सवर्ण आरक्षण : खासगी शिक्षण संस्थांमध्ये लागू होणार का?\\nसारांश: नोकरी आणि शिक्षण संस्थांमध्ये १० टक्के आरक्षण देणारं विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झाल्यानंतर राष्ट्रपतींनीही या विधेयकाला मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देणाऱ्या विधेयकाचं रुपांतर कायद्यामध्ये झालं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यानंतर लगेचच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी आर्थिकदृष्ट्या मागास सर्वणांना खासगी शिक्षण संस्थांमध्येही आरक्षण लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचं बोलून दाखवलं.\n\nजावडेकर यांनी म्हटलं, \"संसदेनं मंजूर केलेल्या १२४ व्या घटनादुरूस्तीची अंमलबजावणी करत २०१९च्या पहिल्या शैक्षणिक सत्रापासूनच १० टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं घेतला आहे. आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना १० टक्के आरक्षण देताना एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही. य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सवर्ण आरक्षण घटनेच्या कसोटीवर टिकणार का?\\nसारांश: केंद्र सरकारनं सोमवारी एक मोठा निर्णय घेत आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील (ईबीसी) सवर्णांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा नेमका लाभ कोणाला होणार, आर्थिकदृष्ट्या मागास कोणाला म्हणायचं हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचबरोबर हा निर्णय घटनात्मकदृष्ट्या कितपत टिकेल याबद्दलही चर्चा सुरू झाली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आर्थिक आरक्षणाचा निर्णय हा भारतीय राज्यघटनेच्या कसोटीवर टिकणं अवघड असल्याचं मत घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं. \n\n\"मुळात राज्यघटनेमध्ये आर्थिक आधारावर आरक्षणाची तरतूदच नाही. घटनेमध्ये केवळ सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्यांसाठी आरक्षणाची तरतूद केली आहे,\" असं बापट यांनी सांगितलं. याशिवाय एकूण आरक्षण 50 टक्क्यांहून अधिक असेल तर ते घटनाबाह्य ठरेल, असं त्यांनी सांगितलं. \n\nघटनादुरूस्तीच घटनाबाह्य ठरेल \n\nघटनेतील ही तरतूद त्यांनी अधिक तपशीलामध्ये स्पष्ट केली. \"राज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सवर्ण आरक्षणावरून आंबेडकर विरुद्ध आठवले\\nसारांश: नरेंद्र मोदी सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना नोकरीत 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर दलित नेत्यांमध्ये वाद-प्रतिवाद सुरु झाला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी \"आरक्षण हे फक्त सामाजिक आणि शैक्षणिक तत्वावर देता येतं, इतर कुठल्याही तत्वावर देता येत नाही. त्यामुळे हा प्रकार संविधान विरोधी आहे. तो टिकणार नाही.\" अशी टीका केलीय. \n\nतर दुसरीकडे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी \"बाबासाहेबांची चळवळ चालवायची असेल तर सगळ्या समाजाला सोबत घेऊन काम करावं लागेल. तसंच संसदेत एकदा कायदा झाला की तो बदलण्याचा अधिकार कोर्टाला नाही\" त्यामुळे आरक्षण टिकण्यात अडचण येण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सांगली कोल्हापूर पाऊस: चंद्रकांत पाटील म्हणतात, 'तर विरोधकांनी लक्षात ठेवावं पंगा आमच्याशी आहे'\\nसारांश: कोल्हापुरातील पूरस्थिती अजूनही सुधारलेली नसताना राजकीय वक्तव्यांना आता महापूर येऊ लागला आहे. मदतकार्यात प्रशासनाचा ढिसाळ कारभार आणि संधीसाधूपणा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महसूल चंद्रकांत पाटील यांनी निवडणुकीत बघूया म्हणत विरोधकांना दम भरला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी बीबीसी मराठीला मुलाखत दिली. \n\nपाटील म्हणाले, \"विरोधकांना मी आवाहन करेन की, 'हे नाहीय, ते नाहीय', असं जाहीररीत्या म्हणून तुम्ही लोकांना पॅनिक करताय. तुमचा पंगा आमच्याशी आहे. तुम्हाला असं वाटतंय की, ही संधी मिळालीय, ठोका यांना. चालेल. पण दोन महिन्यांनंतर निवडणुका आहेत, त्यावेळी बघूया.\"\n\nविरोधकांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला. \n\n\"आता विरोधकांनी शासन-प्रशासनाच्या हातात हात घालून सांगायल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सांगली लोकसभा निकाल : संजयकाका पाटील यांची आघाडी, विशाल पाटील बॅकफूटवर - कोण जिंकणार?\\nसारांश: सांगली मतदारसंघात भाजपाच्या संजयकाका पाटील यांनी आघाडी घेतली आहे. भाजपाचे संजयकाका पाटील 1 लाख 26 हजार 901 मतांनी आघाडीवर आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लोकसभा निवडणुकीचे निकाल आता काही वेळातच स्पष्ट होतील. भाजपच्या नेतृत्वाखालील NDA सरकार सत्ता कायम राखेल की काँग्रेसला पाच वर्षांनी पुन्हा मुसंडी मारता येईल, हेही स्पष्ट होईल. \n\nयंदाच्या सर्वांत महत्त्वाच्या जागांपैकी एक होती ती सांगलीची. इथे काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध वंचित बहुजन आघाडी, अशी त्रिकोणी लढत इथे पाहायला मिळाली.\n\nपाहा निवडणूक निकालांचे ताजे आकडे आणि सविस्तर विश्लेषण इथे - \n\nसांगलीची लढत\n\nसांगली लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे विशाल पाटील मित्रपक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तिकिटा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सांगली वटवृक्ष वाचवा मोहीम: 400 वर्षं जुनं झाडं वाचवण्यासाठी पूर्ण गाव आलं समोर\\nसारांश: सांगली जिल्ह्यातील भोसे गावाच्या हद्दीत असलेल्या चारशे वर्ष जुन्या एका वडाच्या झाडासाठी हे वृक्षप्रेमी एकवटले आहेत. \n\n\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 च्या चौपदरीकरणाचं काम सुरू आहे. या मार्गावर मिरज ते पंढरपूर दरम्यान मौजे भोसे गावात गट नंबर 436 मध्ये यल्लमा मंदिराशेजारी 400 वर्षांचा जुना वटवृक्ष आहे. मात्र, महामार्गाच्या रुंदीकरणासाठी वडाचं हे झाड तोडण्यात येणार आहे. याला वृक्षप्रेमींनी विरोध केला आहे.\n\nबीबीसी मराठीसाठी स्वाती पाटील यांचा रिपोर्ट\n\nहे वाचलंत का? \n\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रो"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?\\nसारांश: कधीकधी ऑनलाईन सातबारा उतारा आणि हस्तलिखित सातबारा उतारा यांतील माहितीत फरक किंवा तफावत असल्याचं आपल्या लक्षात येतं. दोन्ही उताऱ्यांतील नावं, क्षेत्र यात तफावत आढळून येते. त्यामुळे ही माहिती दुरुस्त करणं गरजेचं असतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता महाराष्ट्र सरकारच्या ई-हक्क प्रणालीद्वारे यात दुरुस्ती करता येणार आहे. यासाठीचा ऑनलाईन अर्ज घरबसल्या तलाठी कार्यालयाला पाठवता येणार आहे. \n\nतो कसा त्याचीच माहिती आपण पाहणार आहोत.\n\nऑनलाईन अर्ज कसा करायचा?\n\nअर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांत आधी bhulekh.mahabhumi.gov.in असं सर्च करायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होईल.\n\nया पेजवर तुम्हाला खालच्या बाजूला एक सूचना दिसेल.\n\n\"जर आपण पाहिलेल्या ऑनलाईन ७ \/१२ मधील माहितीमध्ये व हस्तलिखित ७\/१२ मधील माहितीमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: साप चावल्यानंतर या तज्ज्ञाने लिहिला स्वतःच्याच मृत्यूचा तपशील\\nसारांश: एका विषारी आफ्रिकन सापाचा अभ्यास करताना सर्पतज्ज्ञ कार्ल पी शमिड्ट यांना त्या सापाने दंश केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सापाला उचलताक्षणी त्याने शमिड्ट यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या डाव्या अंगठ्यावर दंश केला.\n\nअशावेळी कुठलाही सामान्य माणूस खरं दवाखान्यात उपचार घेण्यासाठी गेला असता पण सर्पदंशाने मरताना नक्की काय घडतं ते अभ्यासण्यासाठी शमिड्ट यांनी उपचार नाकारले आणि आपल्याला काय होत आहे याचा संपूर्ण तपशील मरण्याआधी लिहिला. \n\nसप्टेंबर 1957 मध्ये शिकागोमधल्या लिंकन पार्क प्राणीसंग्रहालयाच्या संचालकांनी एका लहान सापाची ओळख पटवण्यासाठी त्याला शहरातल्याच फिल्ड म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री या संस्थेत पाठवलं. \n\nकार्ल प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सापडली! जगातली पहिली सेल्फी सापडली!\\nसारांश: \"11 वर्षांपूर्वी मी आणि ब्रिटनीनं सेल्फीचा शोध लावला.\" पॅरीस हिल्टन हिनं रविवारी हे ट्वीट केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गायिका ब्रिटनी स्पीअर्ससोबत 2006ला घेतलेल्या दोन सेल्फीही तिनं यावेळी शेअर केल्या. \n\nपण पॅरीस आणि ब्रिटनीच्या दुर्दैवानं त्यांना हा दावा करायला किमान 167 वर्षं उशीर झाला आहे. कारण जगातली पहिली सेल्फी घेतील होती ती 1839ला. अर्थात त्यावेळी सेल्फी हा शब्द रूढ झाला नव्हता. \n\nमोबाईल आणि सेल्फी असं समीकरण आता रूढ झालं आहे. पण सेल्फीचा इतिहास हा मोबाईलपेक्षा ही जुना आहे. मोबाईलचा जन्म होण्यापूर्वीही हातात कॅमेरा घेऊन स्वतःची छबी टिपण्याचा प्रयत्न अनेकांनी केला होता. \n\nपण आता मात्र सेल्फीचा सुळसुळाट झ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सावरकर यांच्याबाबतच्या काँग्रेसच्या भूमिकेत अचानक बदल झाला आहे का? : विधानसभा निवडणूक\\nसारांश: विनायक दामोदर सावरकर यांना भारतरत्न देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांनी आपापली मतं मांडण्यास सुरूवात केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी मुंबईमध्ये बोलताना सावरकरांना काँग्रेसचा विरोध नाही, अशा शब्दांमध्ये आपल्या पक्षाची बाजू मांडली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंदिरा गांधी यांनी सावरकरांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट काढलं होतं. मात्र सावरकरांच्या विचारसरणीला आमचा विरोध होता आणि आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.\n\nसावरकरांच्या कार्याबद्दल आणि एकूणच इतिहासातील त्यांच्या स्थानाबद्दल दरवर्षी नव्याने चर्चा उपस्थित होत असते. 2004 साली अंदमान बेटांवरील स्वतंत्र ज्योती स्मारकावरील सावरकरांच्या कवितेच्या ओळी मणिशंकर अय्यर यांनी काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर तत्कालीन विरोधी पक्षातील शिवसेना, भाजपाने प्रखर विरोधाची भूमिका घेतली होती. मणिशंकर अय्यर यांच्याविरोधात 'ज"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: साहित्य संमेलन: 'नेत्यांना खाली बसवता, मग अधिकारी व्यासपीठावर कसे?'\\nसारांश: गेल्या आठवड्यात उस्मानाबादेत 93वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संमेलनाला उपस्थित राजकीय नेते\n\nसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर राजकीय व्यक्तींना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे राज्याचे संस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, ज्येष्ठ नेते मधुरराव चौधरी, काँग्रसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार यांसारखी राजकीय मंडळी व्यासपीठसमोरील पहिल्या रांगेत बसली होती.\n\nयावरून नव्या वादाला तोंड फुटलं.\n\n\"राजकीय व्यक्तींनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर नसावं, हा काही नवा पायंडा नाहीय, हे याआधाही बऱ्याचदा झालंय. अनेक राजकीय नेत्यांनी स्वत:हून व्यासपीठवर जाण्याऐवजी समोर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिंगापूरातल्या बापाची व्यथा : 'आपलं बाळही दत्तक घेता येत नाही आणि त्याचा बापही होता येत नाही'\\nसारांश: चकचकणारं सिंगापूर हे इतर मोठ्या शहरांसारखचं दिसत असलं तरी इथं एका बापाला आपलं बाळ दत्तक घेण्याची परवानगी मिळत नाही. यातून हेच दिसतं की पारंपरिक कौटुंबिक संकल्पना या आधुनिक मूल्यांच्या आड येत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्याच्या पालकांनी त्याचा पहिला आवाज एकला तो जोरात रडतानाचा. सहा तासांच्या प्रसूती कळांनंतर अमेरिकेतील एका हॉस्पिटलमध्ये नोएलचा जन्म झाला. दोन आशावादी पालकांच्यावतीनं नोएलला जन्म देणारी ती एक सरोगेट मदर होती.\n\nनोएलची नाळ कापताना ते पालक रडले. बाटलीतून दूध पाजताना ते त्याच्यात भावनिक होऊन गुंतले. नंतर त्याला सिंगापूरला घेऊन जाताना त्या पालकांना अभिमान वाटत होता.\n\nसिंगापूरमध्ये जसं एखादं सामान्य बाळ वाढतं, तसंच नोएलचं आयुष्य होतं. फक्त एकच अडचण होती, सिंगापूरमधील कायद्यानुसार तो एक अनौरस मुलगा होता"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीतले लोक बीफ खायचे? नव्या संशोधनात काय आढळलं?\\nसारांश: नुकत्याच करण्यात आलेल्या एका संशोधनात सिंधू खोऱ्याच्या नागर संस्कृतीतील लोक मांसाहारी असल्याचं सांगण्यात आलं आहे. ते गाय, म्हैस आणि शेळीचं मांस खायचे. सिंधू खोऱ्यात मिळालेली मातीची भांडी आणि खाण्या-पिण्याच्या पद्धती यावर हे संशोधन आधारित आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"केम्ब्रिज विद्यापीठातून पुरातत्त्व विज्ञानात पीएचडी आणि आता फ्रान्समध्ये पोस्ट डॉक्टरल फेलो असलेले ए. सूर्यनारायण यांनी सिंधू खोऱ्यातील नागर संस्कृतीदरम्यान लोकांच्या खाण्या-पिण्याच्या पद्धतीवर संशोधन केलं आहे. आर्कियोलॉजिकल जर्नलमध्ये त्यांचं हे संशोधन प्रकाशित करण्यात आलं आहे.\n\nसिंधू खोऱ्यातील लोकांच्या जीवनशैलीविषयी यापूर्वीही अनेक संशोधनं करण्यात आली आहेत. मात्र, सूर्यनारायण यांनी केलेल्या संशोधनाचा विषय हा त्या भागात घेतल्या जाणाऱ्या पिकांचा होता. \n\nत्यावेळची पीक पद्धती आणि त्याअनुषंगाने प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिअॅटल एअरपोर्टवरून 'पळवलेलं' विमान बेटावर कोसळलं\\nसारांश: सिअॅटल-टॅकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सगळी विमानं नेहमीप्रमाणे उभी होती. तेवढ्यात अचानक एक विमान हवेत झेपावलं आणि निघून गेलं... कुठल्याही प्रवाशांविना!\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"Plane followed by fighter jets\n\nएअरपोर्ट प्रशासनानुसार एअरलाईन्सच्या एका कर्मचाऱ्यानेच परवानगीशिवाय हे टेकऑफ केलं होतं. त्यानंतर लगेच दोन F15 फायटर जेट त्याचा पाठलाग करू लागले. विमानतळही बंद करावं लागलं.\n\nपण काही वेळाने ते विमान समुद्रात एका बेटावर क्रॅश झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. यात तो पायलट वाचला की गेला, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. तो वाचला असण्याची शक्यता कमी आहे, असा पोलिसांचा अंदाज आहे. \n\nविमान उडवणारी व्यक्ती 29 वर्षांचा एक स्थानिक तरुण असल्याचं सांगत पोलिसांनी कट्टरवादी हल्ल्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिगारेट ओढल्याने होणारं नुकसान फुप्फुसं भरून काढू शकतात?\\nसारांश: धूम्रपान हे फुप्फुसांच्या आरोग्यासाठी घातक असतं, हे आपल्याला माहिती आहे. पण फुप्फुसांमध्ये धूम्रपानामुळे होणारं नुकसान भरून काढण्याची नैसर्गिक क्षमताही असते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सिगारेटचं व्यसन\n\nअगदी कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासूनही बचाव होऊ शकतो. मात्र, त्यासाठी धूम्रपान पूर्णपणे बंद केलं पाहिजे, असं संशोधकांचं म्हणणं आहे. \n\nधूम्रपान पूर्णपणे बंद केल्याने फुप्फुसांचं झालेलं नुकसान भरून काढण्याची 'जादू' आपल्या फुप्फुसांकडेच असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.\n\nधूम्रपानामुळे फुप्फुसाचा कर्करोग होण्याचा धोका असतो. यापूर्वी असंही मानलं जायचं, की धुम्रपानामुळे फुप्फुसांच्या पेशींचं कायमस्वरूपी नुकसान होतं.\n\nमात्र, 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकात नवीन संशोधन प्रसिद्ध करण्यात आलं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सिन्नरमध्ये शिवसेनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला, दोन्ही पक्षात पुन्हा ठिणगी?\\nसारांश: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या 5 नगरसेवकांनी बंडखोरी केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आता हे नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या गळाला लागल्यानं शिवसेनेला राजकीय धक्का बसला आहे. \n\nयापूर्वी पारनेर इथल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनीही बंडखोरी करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्यामुळे हे प्रकरण बरंच तापलं होतं. \n\nत्यानंतर या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला होता. \n\nया प्रकरणाविषयी बोलताना अजित पवारांनी म्हटलं होतं, \"आमचं महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे फोडाफोडीचं राजकारण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीबीएसई (CBSE), आयसीएसई (ICSE) नं 10 आणि 12 वीच्या परीक्षा रद्द केल्या\\nसारांश: CBSE 10 वी आणि 12 वीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 1 ते 15 जुलै दरम्यान होणार होती. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी गुरुवारी (25 जून) सर्वोच्च न्यायालयात ही माहिती दिली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दिल्ली, महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी परीक्षा घेणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलं असल्याचं त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. \n\nगुरूवारी (25 जून) सर्वोच्च न्यायालयात 12 वीची प्रस्तावित परीक्षा स्थगित करण्यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी तुषार मेहतांनी सांगितलं, की बोर्डानं या परीक्षा रद्द केल्या आहेत. \n\nयासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांचे वकील ऋषी मल्होत्रा सर्वोच्च न्यायलयात तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर उपस्थित झाले. जस्टिस एएम खानविलक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरिया रासायनिक हल्ला : सायनाईडपेक्षा 20 पट घातक रसायनाचा वापर?\\nसारांश: सीरियातील डोमा शहरात 8 एप्रिलला रासायनिक हल्ला झाला. यात मृतांची संख्या 70 इतकी झाली असल्याचं सांगितलं जात आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. पण रासायनिक हल्ल्यात वापरण्यात आलेल रसायन कोणत होतं? ते किती विषारी असतं? ही रासायनिक शस्र बनवण्यासाठी सीरियाला मदत कोण करतं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीरियातील पूर्वी गुटामधील एका गावात फेब्रुवारी 2018मध्ये रासायनिक हल्ला झाल्याचा संशय आहे. या हल्ल्याने प्रभावित झालेल्या मुलांवर उपचार करण्यात येतं असलेला फाईल फोटो.\n\n 1. हल्ला कसा झाला? \n\nडोमा शहरात झालेल्या या हल्ल्याबद्दल विरोधकांच्या गुटा मीडिया सेंटरने म्हटले आहे की हेलिकॉप्टरमधून हा बॅरल बाँब टाकण्यात आला. \n\nसीरियातील डोमा शहरामध्ये रविवारी झालेला हल्ला रासायनिक हल्ला असल्याचं सांगितलं जात आहे.\n\nयात 70 लोक गुदरमले आणि अनेकांवर त्याचा परिणाम झाल्याचे या सेंटरने म्हटले आहे. सध्या बंडखोरांच"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरिया: युद्धाने होरपळलेल्या शहरात माणसांपेक्षा जास्त आहेत मांजरी\\nसारांश: यादवी युद्धामुळे होरपळत असलेल्या सीरियातील उत्तर-पश्चिम प्रांतात असलेल्या काफ्र नाबल शहरात गेले अनेक महिने रशिया आणि सीरियाच्या सैन्याकडून बॉम्बस्फोट सुरू आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या बाँबस्फोटाने हादरलेले अनेक जण शहर सोडून सुरक्षित ठिकाणाच्या शोधात निघून गेले आहेत. ओसाड पडलेल्या या शहरात आता माणसांपेक्षा मांजरीच जास्त आहेत आणि या कठीण काळात मांजरीच लोकांचा आधार बनल्या आहेत.\n\nबाँबहल्ल्याने ढिगाऱ्यात रूपांतर झालेल्या या शहरातल्या एका पडक्या घरात 32 वर्षांचा सालाह जार राहतो. पण तो एकटा नाही. त्याच्यासोबत 6-7 मांजरी आहेत.\n\nबाहेरच्या बाँबस्फोटांमुळे सगळेच घाबरलेत आणि जीव मुठीत घेवून कोपऱ्यातल्या टेबलाखाली सगळे सोबत आडोशाला बसले आहेत. सालाह म्हणतो, \"मांजरी जवळ असल्या की आधार व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरियाचं युद्ध अखेर संपण्याच्या मार्गावर?\\nसारांश: सीरियातलं युद्ध सध्या ज्या भागात सुरू आहे तो भाग म्हणजे इडलिब. इथे एकतर या युद्धाला पूर्णविराम लागू शकतो किंवा इथूनच याला नवं वळण लागून सीरियाच्या लोकांना नव्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार, इडलिबमध्ये 10 लाख मुलं आहेत.\n\nइडलिब प्रांतात 30 लाख सामान्य नागरिक आणि जवळपास 90 लाख बंडखोर आहेत. यातले 20 हजार कट्टरतावादी जिहादी आहेत, असं सांगितलं जातं.\n\nमात्र युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसात जेव्हा मी विद्रोहींच्या ताब्यात असलेल्या भागात गेलो, तेव्हा तिथे आंदोलक स्वातंत्र्याच्या घोषणा देत होते. त्यांचं म्हणणं होतं की त्यांना देशाची राखरांगोळी होताना बघायची नाही, तर तिथलं सरकार त्यांना नकोय. मात्र या गोष्टीला खूप काळ लोटून गेला आहे.\n\nआता युद्धाचं स्वरूप खूप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरियाच्या लष्करी विमानतळावर मिसाईल हल्ला\\nसारांश: सीरियाच्या एका लष्करी विमानतळावर मिसाईलनं हल्ला करण्यात आल्याचं वृत्त सीरियाच्या सरकारी माध्यमांनी दिलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीरियाच्या होम्स शहरातल्या टर्मिनल 4 एअरफिल्डवर एक मोठा स्फोट झाला, असं सीरियाच्या माध्यमांनी सांगितलं. अद्याप या वृत्ताची स्वतंत्ररीत्या पडताळणी झाली नाही.\n\nसीरियाच्या सना या एजन्सीचं म्हणणं आहे की, तयफूर एअरपोर्टवर अनेक मिसाइलचा मारा करण्यात आला आहे. याआधी रविवारी बंडखोरांच्या हातात असलेल्या डोमा या शहरावर रासायनिक हल्ला करण्यात आला होता. \n\nरविवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद यांना 'जनावर' म्हटलं होतं.\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nअमेरिकेनं मात्र अस"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरियातल्या इडलिबमधील युद्ध न रोखल्यास लाखो बळी : UN\\nसारांश: सीरियातल्या बंडखोरांच्या ताब्यात असणाऱ्या इडलिब प्रांतात रशिया आणि तुर्कस्तानच्या हल्ल्यांमुळे होणारा विध्वंस रोखण्यासाठी यूनोने त्वरित कारवाई करायला सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सीरियाचे राष्ट्रपती बशर अल असद रशियाच्या पाठिंब्याने दाट लोकवस्तीचा भाग असणाऱ्या इडलिबवर आक्रमण करण्याची योजना आखत असल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर यूनोने हा इशारा दिला आहे. \n\nयाआधी मिळालेल्या माहितीनुसार रशियन विमानांनी इडलिबच्या मोहमबल आणि जदराया भागात हल्ला केला ज्यात लहान मुलांसमवेत नऊ लोक मारले गेले आहेत. \n\nइथे राहाणाऱ्या अबू मोहम्मद यांनी सांगितलं की, \"सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत गावांवर हवाई हल्ले होत होते.\"\n\nस्थानिक निवासी अहमद म्हणाले की, \"जेव्हा विमानं आमच्या घरांव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सीरियातून अमेरिकेन सैन्याची माघार; रशिया घेणार शांततेसाठी पुढाकार\\nसारांश: अमेरिकेनं सीरियातून सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता रशिया आणि टर्की मिळून इथली परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करणार आहेत. दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यासंबंधी शनिवारी चर्चाही केली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप यांनी सीरियातून सैन्य परत बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर सीरियातल्या कट्टरपंथी संघटना उचल खाऊ शकतात आणि हा देश अधिक अस्थिर होऊ शकतो. \n\nअशा परिस्थितीत सीरियाला सावरण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लॅवरॉव्ह आणि टर्कीचे परराष्ट्र मंत्री मेव्लुत चोवाशुग्लू यांनी मॉस्कोमध्ये चर्चा केली. अमेरिकेचं सैन्य परतल्यानंतर सीरियाला सावरण्यासाठी एकत्र काम करण्याबद्दल तुर्की आणि रशियात सहमती झाली असल्याचं चोवाशुग्लूंनी या बैठकीनंतर सांगि"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुजात प्रकाश आंबेडकर: सोलापूर लोकसभा निवडणूक वंचित बहुजन आघाडी ज्यांच्या भरवशावर लढवतेय...\\nसारांश: \"वंचित बहुजन आघाडीमुळे मतविभाजन होईल आणि त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होईल, असा आरोप करणारे गुजरातमध्ये काँग्रेसविरोधात 26 जागांवर निवडणूक कशी लढवतात?\" असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख आणि उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुजात आंबेडकर\n\nसुजात सध्या सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. राज्यातील तरुण कार्यकर्त्यांचं नेटवर्कही ते हाताळत आहेत.\n\nसोलापुरातच बीबीसी मराठीशी बोलताना सुजात काँग्रेसच्या आणि बिहारमधील महागठबंधनच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. \"बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमार याच्याविरोधात राष्ट्रीय जनता दल किंवा काँग्रेसनं उमेदवार देणं म्हणजे मतविभाजन करणं नव्हे काय? केरळमध्ये जिथं डावे मजबूत आहेत, तिथं राहुल गांधी वायनाडमधून लढताहेत. मग तेही मतविभाजन नव्हे काय?\" असं म्हणत सुजा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुदान : राष्ट्राध्यक्ष बशीर यांच्याविरोधात आंदोलन पेटले, अनुयायांनी इमामांना हटवले\\nसारांश: सुदानमध्ये अध्यक्ष ओमर अल-बशीर यांच्याविरोधातील विरोध प्रदर्शनाचे नेतृत्व करण्यास नकार देणाऱ्या एका ख्यातनाम इमामांना मशिदीतून काढून टाकण्यात आले आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"यासंदर्भातील एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक व्यक्ती इमाम अब्दुल हई युसूफ यांच्याकडे बघून त्वेषाने ओरडताना दिसते. ती व्यक्ती म्हणते, \"उठा आणि मशिदीतून आमचे नेतृत्त्व करा.\"\n\nचवताळलेला जमाव ओरडतो, \"(सत्तेचा) पाडाव करा.\"\n\nशुक्रवारच्या नमाज पठणानंतर विरोध प्रदर्शन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. \n\nदेशभर गेल्या तीन आठवड्यापासून सुरू असलेल्या या आंदोलनात आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. \n\nअन्नधान्य आणि इंधन दरवाढीविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुदीक्षा भाटी मृत्यू प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांकडून SIT ची स्थापना\\nसारांश: अमेरिकेतील बॉब्सन कॉलेजमध्ये शिक्षणासाठी अंदाजे चार कोटी रुपयांची स्कॉलरशिप मिळालेल्या बुलंदशहरातील सुदीक्षा भाटी मृत्युप्रकरणात पोलिसांनी स्पेशल इनवेस्टिगेशन टीमची स्थापना केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुदीक्षा तिच्या काकांबरोबर जात असताना काही तरुणांनी तिचा पाठलाग केला आणि त्यात तिचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबीयांनी केला होता. त्यानंतर या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. \n\nउत्तर प्रदेशातल्या बुलंदशहरात मोटरसायकलवरून पडून सुदीक्षा भाटी या तरुणीचा मृत्यू झाला. काका सोबत मोटरसायकलवरून जाताना छेडछाड करणाऱ्या तरुणांनी पाठलाग केल्याने हा अपघात झाल्याचा दावा कुटुंबाने केलाय. \n\nतर दुसरीकडे बुलंदशहरचे जिल्हाधिकारी रव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुनंदा पुष्कर यांच्याबद्दल या 13 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत?\\nसारांश: भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूप्रकरणी विशेष तपास पथकातर्फे चौकशी करावी अशी मागणी केली होती. दिल्ली उच्च न्यायालयानं ही याचिका राजकीय हेतूनं दाखल केल्याचं सांगत फेटाळून लावली होती. या निर्णयाविरोधात स्वामी सर्वोच्च न्यायालयात गेले.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी शुक्रवारी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावून स्वामी यांची याचिका सुनावणीच्या योग्य आहे किंवा नाही अशी विचारणा केली आहे. तत्पूर्वी स्वामी अशी याचिका दाखल करू शकतात की नाही यावर विचार करावा लागेल अशी भूमिका न्यायालयानं घेतली होती. \n\nसुनंदा पुष्कर कोण होत्या? \n\n1. सुनंदा पुष्कर यांचा जन्म 1 जानेवारी 1962 साली झाला होता. त्या भारत प्रशासित काश्मीरमधील सोपोरमध्ये राहणाऱ्या होत्या. त्यांचे वडील पी. एन. दास भारतीय लष्करात वरिष्ठ अधिकारी होते. \n\n2. सुनंदा यांनी श्रीनगरच्या गर्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशांत सिंह राजपूत वरील मुकेश भट्ट यांचं वक्तव्य का सापडलं वादात?\\nसारांश: अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येप्रकरणी चित्रपट निर्माते मुकेश भट्ट यांनी केलेल्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी नाराजी व्यक्त केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रविवारी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीशी बोलताना मुकेश भट्ट यांनी म्हटलं होतं की, सुशांत असं काही तरी करेल याचा त्यांना पहिल्यापासूनच अंदाज होता. \n\nआशिकी - 2 आणि सडक -2 या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी सुशांत माझ्या ऑफिसमध्ये आला होता. पण, पुढे काही होऊ शकलं नाही. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nमुकेश भट्ट यांनी म्हटलं, \"मी सडक-2 बनवायचा विचार करत होतो तेव्हा आलिया आणि महेश भट्ट यांनी म्हटलं की सुशांतला काम करण्याची इच्छा आहे. त्यानंतर सुशांत पुन्हा एकदा ऑफिसला आला आणि मग त्याच्याशी चित्रपट आणि जीवनविषयक"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशांत सिंह राजपूत: एकेकाळी एका शोसाठी 250 रुपये घेणारा सुशांतसिंह कसा झाला सिनेस्टार?\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे. मुंबई पोलिसांनी सगळे दस्तावेज सीबीआयकडे सोपवावेत, असा आदेशही सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने हा महत्त्वाचा निर्णय दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सिनेसृष्टीत अत्यंत यशस्वी पावलं टाकणाऱ्या मोजक्या कलाकारांमध्ये सुशांत होता. पण 14 जूनला सुशांतने आत्महत्या करत अकाली एक्झिट घेतली. 2006राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये नृत्यपथकात नाचणारा एक लाजाळू मुलगा ते टीव्ही आणि सिने इंडस्ट्रीतला मोठा स्टार या सुशांतच्या प्रवासावर एक नजर टाकूयात. \n\n1986 साली पाटण्यात जन्मलेल्या सुशांतनं दिल्लीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला खरा. पण त्याचं खरं लक्ष डान्सिंग आणि अभिनयात होतं.जोखिम घेण्याची क्षमता हे त्याचं वैशिष्ट्य होतं. हातात काही नसताना त्यानं इंजिनिअ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशांत सिंह राजपूतला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सुशांतच्या बहिणीवर गुन्हा दाखल\\nसारांश: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरण दिवसेंदिवस नवीन वळण घेत आहे. सोमवारी (7 सप्टेंबर) रात्री मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बहिणीविरुद्ध एफआयआर नोंदवला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुशांत सिंह मृत्यूप्रकरणी तपास सुरू आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्तीची चौकशी सुरू आहे. रियाच्या तक्रारीवरून सुशांतची बहीण प्रियंका सिंह, दिल्लीस्थित राम मनोहर लोहिया हॉस्पिटलचे डॉक्टर तरुण कुमार आणि अन्य काहीजणांविरोधात भारतीय दंड संहिता आणि एनडीपीसी अॅक्टअंतर्गत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला आहे, असं वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं आहे. \n\nसुशांत सिंहची बहिण प्रियंका सिंह यांच्यावर अबेटमेंट ऑफ सुसाइड म्हणजेच आत्महत्येला प्रवृत्त केल्यासंदर्भात FIR दाखल करण्यात आल्याचं NDTV ने सांग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुशील कुमार : ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान खुनाच्या आरोपानंतर फरार\\nसारांश: युवा पैलवान सागर राणाच्या अकाली मृत्यूप्रकरणी ऑलिम्पिक पदकविजेता सुशील कुमार फरार आहे. दिल्ली पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सागर राणा\n\n\"आम्ही सगळं काही गमावलं आहे. काहीच शिल्लक राहिलं नाही. आम्हाला त्याच्याकडून खूप आशा होत्या. इतक्या लहान वयात माझ्या भाच्याने कुटुंबीयांना आणि देशवासीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी केली होती. पण आता सगळं संपलं आहे\", या भावना आहेत पैलवान सागर राणाचे मामा आनंद सिंह यांच्या. \n\nकाही दिवसांपूर्वी दिल्लीतल्या छत्रसाल स्टेडियममध्ये दोन गटांदरम्यान झालेल्या संघर्षात सागर याचा मृत्यू झाला. \n\nबीबीसीशी बोलताना आनंद सिंह यांनी सांगितलं की, \"सागर हरियाणातल्या सोनीपत गावचा. कुस्तीचं प्रगत प्रशिक्षण"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान : फिरकीची जादूगार\\nसारांश: ओडिशाची सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान ऑफ-स्पीन बॉलर आहे. खेळासाठीची मर्यादित साधने असतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर उत्कृष्ट कामगिरी बजावता येते, याचं सुश्री मूर्तीमंत उदाहरण आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुश्री दिव्यदर्शिनी प्रधान\n\nक्रिकेटचं 'पॉवर हाउस' अशी काही ओडिशाची ओळख नाही. अशा ठिकाणाहून येऊनही सुश्री दिव्यदर्शिनी प्रधानने मर्यादित संसाधनांमध्ये कठोर मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. \n\nराईट-आर्म ऑफ-स्पीन बॉलर असणारी प्रधान ओडिशाच्या स्टेट टीमकडून खेळते. 2019 सालच्या अंडर-23 वुमेन्स चॅलेंजर्स ट्रॉफी स्पर्धेत तिने इंडिया ग्रीन टीमचं नेतृत्त्वही केलं आहे. स्पर्धेत तिच्या नेतृत्त्वाखाली इंडिया ग्रीन टीमने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.\n\n2020 साली संयुक्त अरब अमिराती"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुषमा स्वराज यांचं कार्डिअॅक अरेस्ट मुळे निधन, कार्डिअॅक अरेस्ट नेमका काय असतो?\\nसारांश: भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री, भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं सोमवारी कार्डिअक अरेस्टमुळे निधन झालं. कार्डिअक अरेस्टनंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सुषमा स्वराज\n\nत्यांचं पार्थिव दुपारी 12 वाजेपर्यंत भाजपच्या कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाईल त्यानंतर लोधीरोडवरील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी दिली आहे.\n\nसुषमा स्वराज यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह भाजप आणि इतर पक्षांच्या अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.\n\n'कार्डिअॅक अरेस्ट' आहे तरी काय?\n\nHeart.org या संस्थेनुसार 'कार्डिअॅक अरेस्ट' होतं तेव्हा शरीराकडून त्याविषयी कु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सुषमा स्वराज लोकसभा लढवणार नाहीत, 'मग पुढे काय?' आता हे मोदींना कोण विचारणार?\\nसारांश: विज्ञानाच्या या युगात माणसाचं सरासरी आयुर्मान वाढत असताना 66 वर्षं म्हणजे काही फार वय नाही आणि विषय राजकारणाचा असेल तर नाहीच नाही. पण भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मात्र वेगळं मत आहे. त्यांनी याच वयात निवडणूक न लढवण्याचा निर्धार केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही', असं वक्तव्य सुषमा स्वराज यांनी केलं आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी केलेला हा निर्धार काहींसाठी अपेक्षित तर काहींसाठी अनपेक्षित अशी बाब आहे. \n\nज्या पक्षात वयाची ऐंशी, नव्वदी पार केलेल्या नेत्यांना 'निवृत्ती' या शब्दाची अॅलर्जी आहे, त्या पक्षातल्या स्वराज यांनी असा निर्णय घेणं अनपेक्षितच आहे.\n\nपण ज्यांना स्वराज यांच्या प्रकृतीबद्दल अंदाज होता त्यांना या बातमीने धक्का बसलेला नाही. \n\nया लोकांमध्ये सगळ्यांत पहिलं नाव स्वराज यांचे पती आणि माजी राज्यपाल स्वराज कौशल"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सेक्स गुरू महिंदर वत्स यांचं निधन, 50हून अधिक वर्षं केलं लैंगिक समस्यावर लिखाण\\nसारांश: प्रसिद्ध सेक्स गुरू महिंदर वत्स यांचं मुंबईत निधन झालं. ते 96 वर्षांचे होते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महिंदर वत्स\n\nमहिंदर वत्स यांना सेक्स गुरू म्हणून ओळखलं जायचं. सेक्सविषयी केलेल्या मार्गदर्शनामुळे त्यांनी अनेकांच्या जीवनात सुधारणा घडवून आणली. \n\nत्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून 50 वर्षांपासून पुरुष आणि महिलांमधील सेक्सविषयीची भीती आणि शंका दूर करायचं काम केलं. 50 हून अधिक वर्षं ते या विषयावर कॉलम लिहित होते. \n\nवत्स म्हणायचे, \"सेक्स ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. पण, काही लेखक बोजड शब्दांचा वापर करत सेक्स म्हणजे विज्ञान शास्त्राशीसंबंधित गंभीर गोष्ट असल्याचं दाखवतात.\"\n\nवत्स यांनी दिलेली उत्तर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सेक्सनंतर ही राणी आपल्या प्रियकरांना जिवंत जाळत असे\\nसारांश: एकेकाळी अफ्रिकेतल्या अंगोला देशात राहाणाऱ्या एनजिंगा एमबांदी या राणीची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? एक हुशार आणि शूर योद्धा म्हणून तिची ख्याती होती. या राणीने 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवाद्यांना विरोध केला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मात्र काही लोक त्यांना एक क्रूर महिला म्हणूनही ओळखतात, सत्ता मिळवण्यासाठी या राणीनं आपल्या भावालाही मारलं असं सांगितलं जातं.\n\nइतकंच नाही तर आपल्या हरममध्ये असलेल्या पुरुषांशी एकदा संभोग केल्यावर ती त्यांना जिवंत जाळत असे असं हे लोक म्हणतात.\n\nपरंतु ही एनजिंगा राणी अफ्रिकेतल्या सर्वांत लोकप्रिय महिलांपैकी एक आहे यावर मात्र इतिहास अभ्यासकांचं एकमत आहे. \n\nराणी की एनगोला\n\nएमबांदू लोकांचं नेतृत्व करणारी एनजिंगा ही नैऋत्य अफ्रिकेतील एनदोंगो आणि मतांबाची राणी होती. \n\nपण स्थानिक भाषा किमबांदूमध्ये एनजिंग"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सेक्ससाठी सहमती घेण्याच्या अॅपवरून गदारोळ\\nसारांश: सेक्ससाठी सहमती नोंदवण्यासाठी एखाद्या अॅपचा वापर करता येईल अशी कल्पना ऑस्ट्रेलियातल्या न्यू साऊथ वेल्स पोलिसांनी मांडली आहे. मात्र आता त्याच्याविरोधातही मतं व्यक्त केली जात आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सेक्ससाठी सहमती डिजिटली नोंदली जाऊ शकते असं अॅपचे पुरस्कर्ते मिक फ्युलर यांचं मत आहे. सकारात्मक सहमती नोंदवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो असं ते म्हणतात.\n\nमात्र अनेक लोकांनी हा प्रस्ताव अल्पकाळापुरता टिकणारा आणि यातून छळ होऊ शकतो अशी भीती व्यक्त करुन त्यावर टीका केली आहे. याचा वापर सरकार पाळत ठेवण्यासाठी करेल अशीही काळजी व्यक्त केली गेली आहे.\n\nगेल्या काही आठवड्यांमध्ये ऑस्ट्रेलियन लोकांमध्ये महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक छळ यावर चर्चा सुरू आहे. या अपराधांना विरोध करण्यासाठी सोमव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनं महागलं, सोनं विकत घ्यायचं की विकायचं?\\nसारांश: आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरतेय. सोन्यासाठी देशाची मदार आयातीवर आहे. पण डॉलरची किंमत वाढल्याने सोन्याच्या किंमतीही वाढत आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोन्याच्या किंमती ज्या वेगाने वाढत आहेत तसा वेग यापूर्वी कधीही पहायला मिळाला नव्हता. आठ ऑगस्टला केवळ एका दिवसामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किंमती 1,113 रुपये प्रति दहा ग्रॅम वाढल्या होता.\n\nसोन्याची उलाढाल करणाऱ्यांचं असं म्हणणं आहे की जर याकडे पाहता येत्या काही दिवसांमध्ये किंमती अजून वाढतील. चांदीच्या किंमतींमध्येही वाढ झाल्याची पहायला मिळतेय. 8 ऑगस्टला एक किलो चांदीचा भाव 650 रुपयांनी वाढला. \n\nइंडस्ट्रीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असंच सुरू राहिलं तर या वर्षीच्या अखेरपर्यंत 10 ग्रॅम सोन्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनम कपूरच्या नवऱ्याने रिसेप्शनला स्पोर्ट्स शूज का घातले?\\nसारांश: अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहुजा मंगळवारी लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा #SonamKiShaadi आणि #SonamAnandKiShaadi या हॅशटॅग्सवर स्वार होऊन सोशल मीडियावर जोरदार रंगत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोनम कपूर आणि आनंद आहुजाचं लग्न थाटामाटात पार पडलं\n\nतुम्ही पण या शानदार लग्नाचे फोटो पाहिलेच असतील. आधी हळदीसाठी जमलेली बॉलिवुडची मंडळी, मग आलेल्या लग्नाची वरातीचे व्हीडिओस आणि आता रिसेप्शनचेही फोटो आले आहेत.\n\nपण हे रिसेप्शनचे फोटो तुम्ही नीट पाहिले तर एक प्रश्न तुम्हाला नक्की पडू शकतो - नवरदेव आनंद आहुजाने काळ्या शेरवानीवर स्पोर्ट्स शूज का घातलेत? \n\nते पाहा - काळा इंडो वेस्टर्नवर शेरवानी आणि त्याखाली स्पोर्ट्स शूज\n\nसाहजिकच नेहमीच सतर्क असलेल्या सोशल मीडियाच्या लोकांनी ही गोष्ट टिपली, आणि त्याबा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनिया गांधी दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल\\nसारांश: काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना आज (30 जुलै) संध्याकाळी 7 वाजता दिल्लीतल्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. ANI वृत्तसंस्थेनं ट्वीट करून ही बातमी दिली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"त्यांच्या नियमित तपासण्या करण्यासाठी दाखल करण्यात आल्याचं यात म्हटलं आहे. गंगाराम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. डी. एस. राणा यांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं म्हटलं आहे.\n\nकाँग्रेसच्या गोटातून अद्यापही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. \n\nराहुल गांधी यांनी 3 जुलै 2019 रोजी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत राहुल अध्यक्षपदावरून पायऊतार झाले होते. त्यानंतर महिन्याहून अधिक काळ काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्तच होतं."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनिया गांधी: 'परदेशातल्या लोकांना मोफत आणता, मग मजुरांना रेल्वेचं तिकीट का?'\\nसारांश: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात परतणाऱ्या मजुरांच्या रेल्वेच्या प्रवासखर्चाचा मुद्दा उपस्थित केलाय. या मुद्द्यावरून आता काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झालीय.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोनिया गांधी यांनी देशातील सर्व प्रदेश काँग्रेसना आवाहन केलंय की, रेल्वेनं परतणाऱ्या मजुरांच्या तिकिटांचा खर्च उचलावा. याबाबत सोनिया गांधी यांनी पक्षातर्फे पत्रक जारी केलंय. कामगार हे राष्ट्रनिर्माणाचे दूत असल्याचं सोनिया गांधींनी या पत्रकात म्हटलंय.\n\n\"परदेशात अडकलेल्या भारतीयांना आपण विमानाने निशुल्क आणू शकतो, गुजरातमध्ये एका कार्यक्रमासाठी सरकारी तिजोरीतून 100 कोटी रुपये वाहतूक, जेवणावर खर्च करू शकतो, रेल्वे मंत्रालय PM केअर फंडात 151 कोटी देऊ शकतं, मग मजुरांना रेल्वेनं निशुल्क सेवा का देऊ शकत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनिया गांधींच्या पत्रामुळे महाविकास आघाडीच्या स्थैर्यावर परिणाम होईल का?\\nसारांश: महाराष्ट्रातील आदिवासी आणि दलित समाजाच्या विकासासाठी लागणारा निधी द्यावा, अशी मागणी सोनिया गांधींनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाविकास आघाडी\n\nभविष्यात आदिवासी आणि दलित लोकांच्या विकासासाठी निधी कमी पडणार नाही, याची खात्री करावी, असं सोनिया गांधींनी पत्रात म्हटलं आहे. \n\nसोनिया गांधींनी हे पत्र लिहिल्याची माहिती महाराष्ट्राचे काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांनी शुक्रवारी (18 डिसेंबर) एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रामुळे राज्य तसंच देशातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. \n\nसोनिया गांधी यांनी या पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे यांना 'कॉमन मिनिमम प्रोग्रॅम'ची आठवण करून दिल्याचं सांगितलं जात आहे.\n\n2019 च्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोनू सूद अभिनेता की नेता?\\nसारांश: देशभरात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अनेकांनी गरजूंना विविध मार्गांनी मदतीचा हात पुढे केला. पण सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेता सोनू सूद यानं केलेल्या मदतकार्याची. सिनेमातला व्हिलन ते रिअल लाईफमधला हिरो या शब्दात सोनूचं कौतुक झालं. पण सोनू सूदचं मदतकार्य आता वादात सापडलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"गेल्या दोन महिन्यांपासून अभिनेता सोनू सूद मुंबईत लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्याचं काम करत आहे. सोनूनं बिहार, आसाम,उ त्तर प्रदेशसह अनेक राज्यांमधील मजुरांना स्वगृही पाठवलं. \n\nसोनू सूदची मदत घेण्यासाठी लोक त्याला ट्विट करतात. अनेकांनी तर बाहेरगावी जाणाऱ्या लोकांची यादीही त्याला ट्विटवर दिली आहे. सरकारकडून वाहतुकीसाठी रेल्वे सुरू झाली नव्हती, तेव्हाही सोनू सूद मजुरांना घरी पाठवण्यासाठी बसचं नियोजन करत होता. \n\nसोनूचे 'फिल्मी' करिअर \n\nसोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, प"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोन्याचं कमोड चोरीला, इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमधली घटना\\nसारांश: इंग्लंडच्या ब्लेनहेम पॅलेसमधल्या शौचालयातून सोन्याचं कमोड चोरीला गेल्याची घटना घडलीय. 18 कॅरेटच्या सोन्यापासून हे कमोड तयार करण्यात आलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंग्लंडच्या दक्षिण भागातील ऑक्सफर्डशायर शहरात हे ब्लेनिम पॅलेस आहे. \n\nब्लेनहेम पॅलेस आठराव्या शतकातील ऐतिहासिक स्थळ आहे. ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्टन चर्चिल यांचा जन्म ब्लेनहेम पॅलेसमध्येच झाला होता.\n\nस्थानिक वेळेनुसार 04.50 पीएम बीएसटी वाजता (म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 9 ते 9.30 वाजण्याच्या दरम्यान) चोरांच्या टोळक्यानं हे सोन्याचं कमोड लांबवलं, अशी माहिती थेम्स व्हॅली पोलिसांनी दिली.\n\nहे सोन्याचं कमोड इटलीतल्या मॉरिझिओ कॅटेलन यांनी बनवलं होतं. गुरुवारपासून या पॅलेसमध्ये प्रदर्शन सुरू झालं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोमालियात बाँबस्फोट : 30 हून अधिक ठार\\nसारांश: सोमालियाची राजधानी मोगादिशू इथे झालेल्या शक्तिशाली बाँबस्फोटात किमान 30 जण ठार झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. सोमाली राजधानीच्या गजबजलेल्या परिसरात एका हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशीच हा स्फोट झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्फोटकांनी भरलेला एक ट्रक या हॉटेलच्या दारात घुसला. या स्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. मदिना या भागात झालेल्या आणखी एका बाँबस्फोटात दोन जण ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.\n\nया स्फोटामागे कोण आहे हे अद्याप उघड झालेलं नाही, पण अल कायदा या संघटनेशी संबंधित अल शबाब या गटाच्या रडारवर मोगादिशू ही सोमालियाची राजधानी पूर्वीपासूनच होती. हा गट सरकारविरोधात कारवायांसाठी ओळखला जातो.\n\nस्फोटाचं ठिकाण\n\nपहिला बाँबस्फोटानांतर रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना पोलीस कॅप्टन मोहम्मद हुसेन म्हणाले, \"हा ट्रक बाँब ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोलापूर लोकसभा 2019: सुशीलकुमार शिंदे म्हणतात काँग्रेसमधून भाजपमध्ये ‘पळून गेलेले मुंगळे परत येतील’\\nसारांश: कॉंग्रेसच्या नेत्यांचं भाजपात जाणं काहीही चिंतेचं नाही; आता महाराष्ट्रात 2014 सारखं वातावरण नाही, त्यामुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्याच जास्त जागा निवडून येतील, असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सोलापूरातून पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असलेल्या शिंदेंनी 'बीबीसी मराठी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत हे वक्तव्य केलं.\n\n\"जे जाताहेत ते जाऊ द्या. ज्यावेळेस इंदिरा गांधींचा पराभव झाला होता, त्यावेळेसही हे सगळे मुंगळे पळून गेले होते. पण 1980 साली जेव्हा इंदिरा गांधी परत निवडून आल्या तेव्हा मोठ्या नेत्यांसहीत सगळे कॉंग्रेसमध्ये परत आले होते. तसंच आता होणार आहे. विखे पाटलांचे चिरंजीव वयस्कर झाले आहेत, ते गेले. मोहिते पाटलांचे काही प्रश्न अडकले असतील म्हणून ते तिकडे गेले,\" असं शिंदे या मु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - 'कोहली सचिनला तोडीस तोड आहे, पण 'बाप बाप होता है'\\nसारांश: सलग 24 वर्षं क्रिकेटचं मैदान गाजवणारा मास्‍टर ब्‍लास्‍टर सचिन तेंडुलकर चार वर्षांपूर्वी 16 नोव्हेंबर रोजी निवृत्त झाला होता. 2013 मध्ये मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर झालेली वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी क्रिकेटचा देव असलेल्या सचिनच्या कारकीर्दीतली दोनशेवी आणि शेवटची कसोटी ठरली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली\n\nरेकॉर्ड्स म्हटलं की डोळ्यांसमोर अगदी आपोआप उभा राहतो तो सचिन तेंडुलकर. टेस्ट असो वा वन डे, जवळपास सगळे मोठे रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहेत.\n\nपण आता विराट कोहली नावाचं एक तरुण वादळ या रेकॉर्ड्सना चॅलेंज करत आहे. विराटचा करिअर ग्राफ बघता तो सचिनचे रेकॉर्ड मोडेल, असं जाणकार सांगतात. त्यामुळे साहजिकच आता या दोघांची तुलनाही होऊ लागली आहे. \n\n2014 नंतर आपल्या याच दमदार कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीनं वन-डे आणि टी-20 रँकिंगमध्ये अधिराज्यही गाजवलं आहे. \n\nयावर बीबीसी मराठीने"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - 'सलमान खान सुपरस्टार असला तरी कायद्यापुढे तो सामान्य माणूसच!'\\nसारांश: वीस वर्षापूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षं तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या सलमान खानची आजची रात्र जोधपूर मध्यवर्ती कारागृहात घालवणार आहे. शुक्रवारी त्याच्या जामीन अर्जावर जोधपूर सेशन्स कोर्टात सुनावणी होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1998 साली 'हम साथ साथ हैं' च्या चित्रिकरणाच्या वेळी घडलेल्या या प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला दोषी ठरवलं, मात्र सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम यांची निर्दोष सुटका केली आहे.\n\nदरम्यान, आज सलमानला झालेल्या शिक्षेविषयी आम्ही वाचकांना त्यांच्या प्रतिक्रिया विचारल्या होत्या. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nअनेकांनी कोर्टाचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी सलमानचं संजय दत्त तर होणार नाही ना? असा प्रश्न विचारला आहे. \n\n\"असं ग्राह्य धरलं की त्याने खरंच पाच व"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - धर्मा पाटील मृत्यू प्रकरण : 'न्याय मिळवण्यासाठी गरिबाला मरावंच लागतं!'\\nसारांश: महाराष्ट्र सरकारने जमीन घेतली पण योग्य मोबदला दिला नाही, म्हणून धुळ्यातले शेतकरी धर्मा पाटील यांनी मुंबईत मंत्रालयात जाऊन विष प्राशन केलं होतं. त्यांचा रविवारी रात्री मृत्यू झाला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आपल्या वडिलांच्या मृत्यूला फक्त आणि फक्त सरकारी अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप त्यांचे पुत्र नरेंद्र पाटील यांनी केला आहे. \"जोपर्यंत योग्य मोबदल्याचं लेखी आश्वासन मिळत नाही, आणि धर्मा पाटील यांना शहीद शेतकरी घोषित करत नाही, तोवर आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही,\" असं म्हणत नरेंद्र पाटिलांनी जे. जे. रुग्णालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केलं होतं. \n\nअखेर महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नरेंद्र पाटिलांची भेट घेत, जमिनीचं फेरमूल्यांकन तसंच कमी मोबदल्याच्या चौकशी करणार, असं लेखी आश्वासन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल - महिला सुरक्षितपणे वाहन चालवतात का?\\nसारांश: महिला ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करतात आणि पुरुषांपेक्षा कमी अपघात करतात, असं दिल्ली ट्रॅफिक पोलीसचे सहआयुक्त सत्येंद्र गर्ग यांनी म्हटलं आहे. त्यावरून सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"BBC मराठीच्या वाचकांना याबाबत काय वाटतं? \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nकाहींनी या निष्कर्षाला पाठिंबा देत महिलांच्या बाजूने आपलं मत व्यक्त केलं आहे. तर अनेकांनी याच्या विरोधात. \n\nशिल्पा तांडेल, ज्योती कोचुरे, दोपाल बेहरे, गणेश चव्हाण, यांनी 'हो' असं उत्तर दिलं आहे. तर अतुल पाटील, मारुती काटे, सागर हजारे यांच्यासह अनेकांनी 'नाही' उत्तर दिलं आहे. उल्लेखनीय म्हणजे यामध्ये पुरुषांचीच संख्या जास्त आहे.\n\nआनंद भोसले म्हणतात,\"हो, हा निष्कर्ष योग्य आहे. महिला गडबड करत नाहीत. आणि बेदरकारप"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : ''पद्मावत'वर सरकार बंदी घालणार असेल तर सेन्सॉर बोर्ड कशाला हवाय?'\\nसारांश: सेन्सॉर बोर्डाने हिरव्या कंदील दाखवल्यानंतर अखेर 'पद्मावत' प्रदर्शनास सज्ज झाला आहे. पण तरीही राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणा सरकारांनी 'पद्मावत'वर बंदी घातली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दीपिका पदुकोण, शाहीद कपूर आणि रणवीर सिंह यांची मुख्य भूमिका असलेला संजय लीला भन्साळींचा हा चित्रपटासमोरच्या अडचणी नाव बदलल्यानंतरही दूर झालेल्या नाहीत. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका असल्याचं कारण देऊन या राज्य सरकारांनी 'पद्मावत' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली.\n\nदरम्यान, या निर्णयाबाबत आम्ही वाचकांना विचारलं होतं की - \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nत्यावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी या काही निवडक प्रतिक्रिया.\n\nअनेक वाचकांनी या सिनेमावर राज्य सरकारांनी घातलेल्य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'आता रस्ते आहेत तरी कुठे? खड्डेमय झाला आहे महाराष्ट्र माझा'\\nसारांश: महाराष्ट्रातील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक त्रस्त झाले असतानाच सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी १५ डिसेंबरनंतर राज्यातील रस्त्यांवर एकही खड्डा दिसणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. या वक्तव्याबाबत बीबीसी मराठीच्या वाचकांना काय वाटतं? जाणून घेऊया.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अनेक वाचकांनी फडणवीस सरकारवर टीका करत किंवा खिल्ली उडवत आपली मतं व्यक्त केली आहेत.\n\nअजय चौहान म्हणतात, \"चंद्रकांत पाटील तुम्ही कितव्यांदा खड्डेमुक्त महाराष्ट्राची घोषणा करणार आहात? आता रस्ते आहेत तरी कुठे, खड्डेमय झाला आहे महाराष्ट्र माझा\"\n\nविजया पाटील म्हणतात, \"मुंबई-गोवा हायवे किंवा आंबोली मार्ग पाहा. पर्यटन जिल्हा असूनही सिंधुदूर्गमधल्या रस्त्यांची दुर्दशा पाहता मराठवाड्यातील रस्त्यांची कल्पनाही करवत नाही.\" त्यासोबतच चंद्रकांत पाटील फक्त जाहिरातबाजी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे. \n\nअ"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'नोटाबंदीचं अपयश मान्य केलं असतं तर सरकारची विश्वासार्हता वाढली असती'\\nसारांश: केंद्र सरकारचा नोटाबंदीचा निर्णय हा अनेकांसाठी काळ्याचं पांढरं करून घेण्याची संधी ठरली, असं बीबीसी मराठीच्या काही वाचकांना वाटतं. तर काही वाचकांनी नोटाबंदीमुळे काळा पैसा बँकेत जमा झाल्याने या निर्णयाचा फायदाच झाल्याचं म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"99.3 टक्के जुन्या नोटा बँकेत परतल्या असं RBIने जाहीर केलं. नोटाबंदीचा तोटा झाला की फायदा? यावर बीबीसी मराठीनं वाचकांना मतं विचारली होती.\n\nरिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालातून समोर आलेल्या या माहितीवर होऊ द्या चर्चामध्ये वाचकांनी व्यक्त केलेली निवडक आणि संपादीत मतं इथं देत आहोत.\n\nतुषार व्हनकाटे म्हणतात, \"नोटबंदी हे जगातलं सर्वात मोठं अपयशी ठरलेलं आर्थिक धोरण आहे. ज्यात खूप मोठा खर्च, त्रास झाला पण तो सगळा खर्च, ती मेहनत पाण्यात बुडाली. कारण त्याचा 130 कोटी जनतेला त्रास झाला. करदात्यांचे हजारो करोड"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'पॉर्न साईट्स बंद करूनही बलात्कार थांबले नाहीत तर...?'\\nसारांश: पॉर्न साईटमुळे देशात बलात्काराच्या घटना घडत असून त्यामुळे राज्यात 25 पॉर्न साईटवर बंदी घालण्यात आली आहे, असं मध्यप्रदेशचे गृहमंत्री भुपेंद्र सिंह यांनी सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तसंच, देशात पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात यावी म्हणून आपण केंद्र सरकारकडे मागणी करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं. \n\nपण या चर्चेतून अनेक प्रश्न पडतात - खरंच पॉर्न साईट्सवरच्या बंदीमुळे देशात बलात्काराच्या घटनांना आळा घालणं शक्य होईल का? बलात्कारी मानसिकतेला पॉर्न साईट्स जबाबदार आहेत का?\n\nआम्ही वाचकांकडून त्यांना काय वाटतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\nअनेकांनी भुपेंद्र सिंह यांच्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे, तर काहींना वाटतं की या सगळ्याचा काही फा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'भारत क्रिकेट वर्ल्डकप जिंकेल पण सरदार बदला तर'\\nसारांश: लीड्समध्ये सुरू असलेल्या वन डे आंतरराष्ट्रीय मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतावर विजय मिळवून इंग्लंडनं ही मालिका 2-1ने जिंकली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इंग्लंडने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारताने इंग्लंडच्या संघाला 257 धावांचं आव्हान दिलं.\n\nइंग्लंडने 44.3 षटकांत 2 बाद 260 धावा करत भारतावर सहज विजय मिळवला. जो रूट आणि कर्णधार इऑन मॉर्गनने दोघांनी नाबाद राहात अनुक्रमे 100 आणि 88 धावांची खेळी केली.\n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला की, आताचा परफॉर्मन्स बघता, टीम इंडिया पुढच्या वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज आहे का? \n\nवाचकांच्या या प्रश्नाला मोठा प्रतिसाद दिला. वाचकांच्या काही प्रातिनिधिक प्रति"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'महाराष्ट्र काय बर्थडे केक आहे का? कोणीही येईल आणि विदर्भ कापून जाईल!'\\nसारांश: विदर्भ आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"निवडणुकीपूर्वी भाजपने स्वतंत्र विदर्भ राज्याचं आश्‍वासन दिलं होतं. पण जवळपास तीन वर्षं झाल्यानंतरही भाजप सरकारने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीबद्दल कोणतंही पाऊल उचललेलं नाही. त्यामुळे फडणवीस सरकारच्या भूमिकेबाबत विदर्भवाद्यांमध्ये संभ्रम आहे.\n\nस्वतंत्र विदर्भाबाबत बोलताना केंद्रीय मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी म्हणाले, \"विदर्भातील शेतकरी सक्षम झाला पाहिजे. विदर्भात अनेक प्रकल्प सुरू आहेत. विदर्भ सक्षम झाल्याशिवाय वेगळं राज्य घेणं योग्य होणार नाही.\"\n\nदरम्यान, बीबीसी मराठीने या विषय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'शरद पवारांचे घरी बसण्याचे दिवस आहेत, तरुणांना संधी द्या'\\nसारांश: शरद पवार हे 2019 मध्ये पंतप्रधान होऊ शकतात, असं भाकित राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी वर्तवलं आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात बोलताना त्यांनी असा दावाही केला की 2019 हे वर्ष शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं असेल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"आम्ही बीबीसी मराठीच्या वाचकांना विचारलं की \"प्रफुल्ल पटेल यांच्या या भाकिताविषयी तुम्हाला काय वाटतं?\"\n\nत्यावर अनेकांनी आपली मतं व्यक्त केली आहेत.\n\nसचिन कर्डक म्हणतात \"शरद पवार यांचे आता घरी बसायचे दिवस आले. तरुण पिढीला संधी मिळायला पाहिजे.\" \n\n\"प्रत्येक निवडणुकीआधी प्रफुल्ल पटेल हे असंच काही वक्तव्य करतात. त्यात नाविन्य काहीच नाही,\" असं भाई उनमेश खंडागळे यांनी म्हटलं आहे. \n\nतर अनेकांनी शरद पवार देशाचे पुढचे पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे. \n\nरामेश्वर पाटील यांनी म्हटलं आहे की, \"शरद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'संघ कधीच सर्वसमावेशक होऊ शकत नाही'\\nसारांश: 'काँग्रसमुक्त भारत ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारता बसत नाही,' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक डॉ. मोहन भागवत यांच्या भूमिकेवर वाचकांनी टीका केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या \"काँग्रेस मुक्त भारत' नाऱ्याचा आणि काँग्रेस-आघाडीने दिलेल्या 'संघ मुक्त भारत' घोषणेविषयी बोलताना भागवत यांनी हे वक्तव्य केलं आहे. तसंच, राष्ट्रनिर्मिती सर्वांना सोबत घेऊन करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.\n\nभागवत यांच्या या भूमिकेवर वाचकांनी टीका करताना ते शब्द फिरवत आहेत, अशा आशयाची मत व्यक्त केली आहेत. \n\nमजकूर उपलब्ध नाही\n\nFacebook पोस्ट समाप्त, 1\n\n \n\n\"भागवत आणि अमित शहा दोघेही स्वप्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल : 'सनातनी आणि नक्षली दोघंही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत'\\nसारांश: मंगळवारी देशभरातून 5 मानवी हक्क कार्यकर्त्यांना अटक झाल्यानंतर काही वाचकांना हे जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी सुरू असलेलं छापासत्र वाटतं. तर काहींना डावे आणि उजवे एकाच नाण्याच्या दोन बाजू वाटतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अरुंधती रॉय\n\n\"देशात मॉब लिंचिंग करणाऱ्यांचा सत्कार होतो आणि हक्कांसाठी लढणाऱ्यांना गुन्हेगार ठरवलं जातं,\" अशी प्रतिक्रिया लेखिका अरुंधती रॉय यांनी मंगळवारच्या अटकसत्रावर व्यक्त केली होती. बीबीसी मराठीनं यावर होऊ द्या चर्चामध्ये वाचकांना त्याचं मत विचारलं. \n\nयातील काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया इथं देत आहोत.\n\nप्रविण लोणारे म्हणतात, \"मागे एकदा शेतकऱ्यांच्या मोर्चाला एक मंत्री नक्षली लोकांचा मोर्चा म्हणत होते. त्यांच्यामते मुस्लीम आतंकवादी आहेत. आदिवासी नक्षली आहेत. शेतकरी आणि दलित माओवादी आहेत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल :'आता ग्रामपंचायत निवडणुकीला मोदी आले तरी नवल वाटणार नाही'\\nसारांश: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची विरारमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"शिवसेना शिवाजी महाराजांचं नाव घेते, पण अफझलखानाचं काम करते,\" असं आदित्यनाथ या सभेत म्हणाले. उत्तर भारतीय मतदारांची मोठी संख्या असलेल्या पालघर लोकसभा निवडणुकीसाठी 28 मेला मतदान आहे.\n\nया पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की, महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकांसाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मैदानात उतरवलं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं?\n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nवाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्या या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया -\n\nविनित मयेकर लिहितात, \"हास्यास्पद आहे हे."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल मीडिया नियमावली : केंद्र सरकारविरोधात व्हॉटसअॅपची हायकोर्टात धाव\\nसारांश: केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात व्हॉट्सअॅपने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एखाद्या मेसेजचं मूळ काय आहे हे शोधता येणं आवश्यक राहील अशा प्रकारचा नियम केंद्राने सांगितला होता.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या नियमांविरोधात व्हॉट्सअॅपने धाव घेतली आहे. व्हॉट्सअॅपने सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांना न्यायालयात आव्हान दिले आहे. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\n\"मेसेज सर्वांत आधी कुणी पाठवला हे शोधणं म्हणजे लोकांच्या गोपनीयतेच्या अधिकारांचं हनन आहे,\" असं व्हॉट्सअॅपच्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. \n\n\"संबंधित मेसेज कुणी पाठवला हे शोधणं म्हणजे आम्हाला प्रत्येक मेसेजवर लक्ष ठेवावं लागेल. जे एंड टू एंड एनक्रिप्शनच्या तत्त्वाला मुरड घालणारं आहे. हे तत्त्व भंग केलं तर लोकांच्या खासगी आयुष्यावर गदा येईल. दरम्यान आमची सर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सोशल: या 7 कारणांमुळे होत आहे ठग्स ऑफ हिंदोस्तान आणि पायरेट्स ऑफ कॅरिबियनची तुलना\\nसारांश: गुरूवारी आमीर खान आणि अमिताभ बच्चन यांचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. कालपासून या ट्रेलरला 1 कोटी 80 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हा चित्रपटाची तुलना जॉनी डेपच्या 'पायरेट्स ऑफ कॅरिबिअन'सोबत होत आहे. दोन्ही चित्रपटात भरपूर साम्य असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवर उमटली आहे. दोन्ही चित्रपटाची तुलना का होत आहे? त्याबाबत ट्विटरवरील काही निवडक प्रतिक्रिया. \n\n1) 'इंग्रज हेच विरोधक?'\n\n'पायरेट्स ऑफ कॅरिबियन' आणि 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'मध्ये एक मुख्य साम्य आहे ते म्हणजे दोन्ही चित्रपटामधले प्रमुख पात्रांचे शत्रू आहेत. पायरेट्स ऑफ कॅरिबिअनमध्ये पायरटेसच्या पाठीमागे रॉयल नेव्ही असते तर या चित्रपटात ठग्सचा इंग्रज हेच विरोधक आहेत. \n\nमनोज कुमार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सौदी अरेबिया : 100 अब्ज डॉलरचा घोटाळा, राजकुमारांसह 201 जण ताब्यात\\nसारांश: सौदी अरेबियाच्या महाधिवक्त्यांनी भ्रष्टाचार आणि अफरातफरीत 100 बिलियन डॉलरचा (अंदाजे 10,000 कोटी रुपये) गैरव्यवहार झाल्याचं सांगितलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"भ्रष्टाचारविरोधी अभियानात ज्या लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे त्या लोकांना रियाध येथील रिट्स कार्लटन येथे ठेवण्यात आल्याचं सांगण्यात येतं.\n\nशनिवारी रात्री सुरू झालेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेत आतापर्यंत 201 जणांना ताब्यात घेतलं असल्याचं शेख-सौद-अल-मोजेब यांनी सांगितलं.\n\nत्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी त्यात मंत्री, ज्येष्ठ राजकुमार आणि महत्त्वाच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे.\n\nत्यांच्याविरोधात \"गैरव्यवहारांचे सबळ पुरावे आहेत\" असंही शेख मोजेब यांनी सांगितलं.\n\nहे गैरव्यवहार उघडकीला आल्यामुळे दै"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सौदी अरेबिया : स्त्री हक्क कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना पाच वर्षांची शिक्षा\\nसारांश: सौदी अरेबियातील स्त्रियांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या लुजैन अल हथलौल यांना पाच वर्ष आठ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"लुजैन अल हथलौल\n\nमहिलांच्या अधिकारांबद्दल आवाज उठवणाऱ्या 31 वर्षीय लुजैन अल हथलौल गेल्या अडीच वर्षापासून जेलमध्ये आहेत. त्यांना जेलमध्ये कडक सुरक्षेत ठेवण्यात आलं आहे. \n\nलुजैन अल हथलौल यांनी सौदी अरेबियातील महिलांना गाडी चालवू देण्याचा अधिकार देण्याची मागणी केली होती.\n\n2018 मध्ये लुजैन अल हथलौल आणि त्यांच्यासोबत काही महिला कार्यकर्त्यांना सौदी अरेबियाच्या शत्रूंसोबत संपर्कात असल्याच्या आरोपावरून ताब्यात घेण्यात आलं होतं. \n\nआंतरराष्ट्रीय मानवाधिकार संस्थांनी त्यांच्या सुटकेची वारंवार मागणी केली आह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: सौदी अरेबियाने 'कफाला' पद्धतीत बदल केल्यामुळे कामगारांना फायदा होईल?\\nसारांश: 'कफाला' पद्धतीनुसार घालण्यात आलेले काही निर्बंध कमी केले जातील, त्यामुळे कामगारांच्या जगण्यावरील आणि त्यांना नोकरीवर ठेवणाऱ्या व्यक्तींवरील अथवा कंपनीवरील नियंत्रण कमी होईल, अशी घोषणा सौदी अरेबियाने केली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"सौदीत कफाला पद्धत बदलली आहे.\n\n'कफाला' पद्धतीमधील बदलाचा सकारात्मक परिणाम सौदी अरेबियातील जवळपास एक कोटी परदेशी कामगारांच्या जीवनावर होऊ शकतो.\n\nया सुधारणानंतर आता खाजगी क्षेत्रात काम करणारे कामगार त्यांच्या मालकाच्या इच्छेबाहेर जाऊन नोकरी बदलू शकतील आणि देश सोडूनही जाऊ शकतील.\n\n\"कामगारांची क्षमता वाढवावी आणि कामाचं वातावरण चांगलं करावं,\" असा आपला प्रयत्न असल्याचं सौदी सरकारने म्हटलं आहे.\n\nसध्याच्या 'कफाला' पद्धतीमुळे कामगारांचं शोषण होण्याची व त्यांचा छळ होण्याची शक्यता जास्त होती, असं मानवाधिकार"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्कॉट मॉरिसन: ऑस्ट्रेलियातील वणव्याबद्दल पंतप्रधानांनी मागितली माफी\\nसारांश: सप्टेंबरपासून ऑस्ट्रेलियात सतत वणवा धगधगतोय. आतापर्यंत 1200 घरं या आगीत जळून खाक झाली असून 18 जणांचा बळी गेला आहे..\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"न्यू साऊथ वेल्स राज्याला या वणव्यांचा सगळ्यात जास्त फटका बसला असून इथला मोठा भूभाग आतापर्यंत आगीच्या विळख्यात सापडलेला आहे. \n\nऑस्ट्रेलियातील जंगलात लागलेल्या आगीत 28 लोकांचा मृत्यू झाला आहे. दोन हजार घरांचं नुकसान झालं असून परिस्थिती आणखी चिघळण्याची चिन्हं आहेत. \n\nया आगीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात बदल घडत आहेत. या महिन्यात सिडनेचं तापमान 49 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचलं आ. 2017 पासून साऊथ वेल्स आमि क्वीन्सलँड भागात पावसाचं प्रमाण सातत्याने कमी होत आहे. पाऊस कमी झाल्यामुळे तिथल्या शेती उत्पाद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्टीफन हॉकिंग यांचा प्रबंध तुमचा होऊ शकतो\\nसारांश: दुर्धर आजाराशी टक्कर देत मानव प्रजातीसाठी मूलभूत संशोधन करणाऱ्या स्टीफन हॉकिंग यांच्या पीएचडी प्रबंधाचा लिलाव करण्यात येणार आहे. या प्रबंधावर हॉकिंग यांची स्वाक्षरी आहे. या प्रबंधाच्या लिलावातून 95 लाख रुपये (£100,000) मिळण्याचा अंदाज आहे.. या महिन्यात लिलाव प्रक्रिया होणार आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"1965मधील हा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाच्या वेबसाईटवर ऑनलाईन प्रसिद्ध झाल्यानंतर जोरदार प्रतिसादामुळे वेबसाईट क्रॅश झाली होती. \n\nहॉकिंग यांच्या प्रबंधासह त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील 22 वस्तूंचाही लिलाव christiesकडून करण्यात येणार आहे. हा प्रबंध त्याचाच एक भाग आहे. \n\nयात हॉकिंग यांची व्हीलचेअर आणि अंगठ्यांचा ठसा असणाऱ्या एका पुस्तकाचा समावेश असेल.\n\n\"या लिलावामुळे लोकांना आमच्या वडिलांच्या विलक्षण आयुष्याचे स्मरण होत राहील,\" असं हॉकिंग यांची मुलगी ल्यूसीनं म्हटलं आहे.\n\nहॉकिंग यांच्याशी संबंधित पद"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्टीव्ह जॉब्स यांच्या नोकरीसाठीच्या पहिल्या अर्जाचा लिलाव होणार!\\nसारांश: 'अॅपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांनी 1973 मध्ये नोकरीसाठी केलेल्या पहिल्या अर्जाचा लिलाव होणार आहे. लिलाव करणाऱ्या कंपनीचा अंदाज आहे की या अर्जाला जवळपास 32 लाख 35 हजार 525 रुपये किंमत येईल.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"'अॅपल' कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि त्यांचा नोकरीचा पहिला अर्ज\n\nआपल्या 'अॅपल' कंपनीची स्थापना करण्याच्या तीन वर्षं आधी स्टीव्ह जॉब्स यांनी हा अर्ज लिहिला होता. या अर्जात शुद्धलेखनाच्या आणि विरामचिन्हांच्या अनेक चुका होत्या.\n\nया अर्जात त्यांनी स्वतःचं नाव स्टीव्हन जॉब्स, असं लिहिलं होतं. तसंच, पोर्टलँड, ओरीगॉन इथल्या रीड कॉलेजमध्ये शिक्षण घेतल्याचं त्यांनी म्हटलं आहे. \n\nजॉब्स यांचा हा एक पानी अर्ज या क्षेत्रात येण्यापूर्वीची त्यांची तंत्रज्ञानविषयक आस्था दर्शवितो.\n\nआपल्यातील विशेष कौशल्यांब"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्थलांतरितांच्या मुद्द्यावर ट्रंप सहमतीस तयार\\nसारांश: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी संसदेसमोर बोलताना स्थलांतरितांच्या मुद्द्यावर डेमोक्रॅट पक्षाशी चर्चेची तयारी दाखवली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"डोनाल्ड ट्रंप यांच्या कार्यकाळाला वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्यांनी अमेरिकन वेळेनुसार मंगळवारी रात्री संसदेत भाषण केलं.\n\n'स्टेट ऑफ द युनियन स्पीच' या नावानं ओळखलं जाणारं हे भाषण 'House of Representatives' मध्ये होतं. अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही सदनाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.\n\nया संपूर्ण भाषणाचं बीबीसी प्रतिनिधी अँथोनी झर्केर यांनी केलेलं हे विश्लेषण.\n\nमागच्या वर्षी काँग्रेसला संबोधित करताना त्यांनी अनेक महत्त्वाकांक्षी योजना मांडल्या. पण कररचना सोडली तर त्यांच्या अनेक मोठ्या योजनांचा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्पेन : विश्वासमतात राहॉय पराभूत, सँचेझ होणार नवे राष्ट्राध्यक्ष\\nसारांश: स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो राहॉय यांच्याविरोधातल्या अविश्वास प्रस्तावाला बहुमत मिळाल्याने त्यांच्यावर पायउतार होण्याची वेळ आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"स्पेनचे राष्ट्राध्यक्ष मारिआनो रेजॉय\n\nदेशातल्या प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या सोशलिस्ट पक्षानं राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. शुक्रवारी झालेल्या मतदानानंतर सोशलिस्ट पक्षाचे नेते पेद्रो सँचेझ हे राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होणार आहे. \n\n\"आम्ही आमच्या देशाच्या लोकशाहीच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहीत आहोत,\" असं पेद्रो सँचेझ या मतदानाच्या आधी म्हणाले.\n\nसत्ताधारी पीपल्स पार्टीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर राहॉय यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. अशा अविश्वा"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्वच्छ अभियानासाठी बागेने केली कावळ्यांची भरती\\nसारांश: कावळ्याची एक विशिष्ट इमेज आपल्या नजरेत ठरलेली आहे. पण हा कावळा किती हुशार आणि कामाचा असू शकतो, याची प्रचिती फ्रान्समध्ये येऊ शकते. इथे एका बागेत कचरा गोळा करण्याची जबाबदारी कावळ्यांकडे देण्यात आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"कचरा गोळा करणं ही जवळपास सर्वच शहरांतील मोठी समस्या होऊन बसलेली आहे. या समस्येवर फ्रान्समध्ये कल्पक उपाय करण्यात आला. इथल्या एका बागेत पडणारा कचरा गोळा करण्यासाठी कावळ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या कावळ्यांना खास प्रशिक्षणही देण्यात आलं आहे.\n\n'फुई दू फू' या बागेत कावळ्यांना हे काम देण्यात आलं आहे. सिगारेटचे थोटकं, तसंच काही लहानसहान कचरा गोळा करण्याचं काम हे कावळे करू लागतील.\n\nगोळा केलेला कचरा हे कावळे एका लहान खोक्यात टाकतील आणि तिथं त्यांना बक्षीस म्हणून खाऊ मिळेल.\n\nया बागेचे प्र"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्वाइन फ्लूमुळे महाराष्ट्रात पाच महिन्यात 156 रुग्णांचा मृत्यू #5मोठ्याबातम्या\\nसारांश: आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक छायाचित्र\n\n1. स्वाइन फ्लूमुळे पाच महिन्यात 156 रुग्णांचा मृत्यू\n\nजानेवारी ते मे या पाच महिन्यांमध्ये राज्यात स्वाइन फ्लूमुळे 156 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक 34 नाशिकचे, पुण्यात 21, नगर जिल्ह्यात 14, कोल्हापूरमध्ये 9, मुंबईत 5 जणांचा समावेश आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.\n\nराज्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात स्वाइन फ्लूचे 908 रुग्ण आढळले असून या दोन महिन्यांमध्ये"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमध्ये निधन\\nसारांश: सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचं दिल्लीमधील रुग्णालयात निधन झालं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"ते लिव्हरच्या आजाराने त्रस्त होते. त्यांना दिल्लीमधील आयएसबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या चमूने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले अखेर संध्याकाळी 6.45 वाजता डॉ. शिव सरीन यांनी अग्निवेश यांचं निधन झाल्याचं जाहीर केलं. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nत्यांचं पार्थिव सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी दिल्लीतील जंतरमंतर रोडवरील कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.\n\nत्यांच्यावर उद्या (शनिवारी) संध्याकाळी 4 वाजता गुरुग्राम येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील असं बंधु"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हंता व्हायरस काय आहे? त्याच्या आजाराची लक्षणं काय आहेत?\\nसारांश: हंता व्हायरस; कोरोना व्हायरसच्या सावटात आता हे काय आलं?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जगभरात कोरोना व्हायरसमुळे लाखो लोक पॉझिटिव्ह आढळले आहेत अनेक देश संपूर्ण सध्या लॉकडाऊनमध्ये आहे. \n\nत्यातच मंगळवारी आणखी एका व्हायरसचं नाव सोशल मीडियावर, बातम्यांमधून चर्चेत येऊ लागलं - हंता व्हायरस. \n\nTwitter पोस्ट समाप्त, 1\n\nचीनमधल्या ग्लोबल टाइम्सच्या एका वृत्तानुसार या हंता व्हायरसमुळे 23 मार्चला एका जणाचा मृत्यू झाला आहे. या वृत्तानुसार मरण पावलेली व्यक्ती एका बसमध्ये प्रवास करत होती, त्यामुळे त्या बसमधल्या सहप्रवाशांची चाचणी घेतली जात आहे.\n\nही बातमी येताच आधीच कोव्हिड-19च्या दहशतीत असलेल्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हज अनुदानानंतर, हिंमत असेल तर मानसरोवर यात्रेचं अनुदान बंद करून दाखवा! : असदउद्दीन ओवेसी\\nसारांश: हज यात्रेचं अनुदान बंद करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्यानंतर AIMIMचे खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"इतर ठिकाणी धर्माच्या नावाखाली वाटण्यात येणाऱ्या पैशांवर सरकार बंदी घालू शकेल का? असा सवाल ओवेसींनी विचारला आहे.\n\nअल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी हजचं अनुदान बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला मंगळवारी दुजोरा केला. अल्पसंख्याकांचं लांगूनचालन न करता त्यांच्या सक्षमीकरणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे.\n\nत्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आवेसी म्हणाले की, \"या वर्षी हज यात्रेसाठी असलेलं कथित अनुदान फक्त 200 कोटी रुपये आहे. आपलं बजेट कित्येक लाखो-कोटी रुपयांचं आहे. त्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हरियाणाच्या या गावात अजूनही तिरंगा फडकावला जात नाही\\nसारांश: 29 मे 1857चा तो दिवस हरियाणाच्या रोहनात गावासाठी खूपच भीषण होता. ईस्ट इंडिया कंपनीच्या घोडेस्वार सैनिकांनी सूड उगवण्यासाठी पूर्ण गाव बेचिराख केलं होतं. पण का?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रातिनिधिक चित्र\n\nयाचा संबंध आहे 1857च्या लष्करी उठावाशी, ज्याला 'स्वातंत्र्याचं पहिलं युद्ध'ही म्हटलं जातं. हरियाणाच्या हिसार जिल्ह्यातील हांसी शहरापासून काही अंतरावर रोहनात गाव आहे. या गावातल्या लोकांनी केलेल्या जाळपोळीच्या भीतीने ब्रिटिश अधिकाऱ्यांनी गावातून जीव वाचवून पळ काढला होता.\n\nपण गावकऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत त्यांना ठार केलं होतं. त्याच बरोबर हिसारचा तुरुंग तोडून कैद्यांना सोडवण्याचा पराक्रम केला.\n\nयाच्या प्रत्युत्तरात ब्रिटिश फौजांनी 29 मे 1857 रोजी याच गावात सामूहिक नरसंहार केला."} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हर्षवर्धन पाटील यांच्या काँग्रेसवरील नाराजीचं शरद पवारांशी असलेलं कनेक्शन\\nसारांश: राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस राज्यात सत्तेत असताना मंत्रिपदी राहिलेले नेते हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये दाखल झाले आहेत. ते काँग्रेस सोडून भाजपमध्ये का गेले? याचा हा आढावा.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"\"आता पवारांसोबत आरपारची लढाई असेल. आतापर्यंत चांगुलपणा पाहिला, आता आक्रमकपणा बघा.\" असं म्हणत माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापुरातल्या 4 सप्टेंबर 2019 च्या 'जनसंकल्प' मेळाव्यात मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. अजित पवार हे त्यांच्या मुख्यत्वानं निशाण्यावर होते. \n\nहर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं 'पवार कनेक्शन'\n\nहर्षवर्धन पाटील यांच्या नाराजीचं कारण हे शरद पवारांशी जोडलेलं आहे. \"1991 साली  हर्षवर्धन पाटील यांचे काका आणि माजी मंत्री शंकरराव पाटील यांचं बारामत"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हवामान बदलामुळे गिर्यारोहण दिवसेंदिवस धोकादायक होत चाललंय का?\\nसारांश: उंचच उंच बर्फाच्छादित हिमशिखरं अनंत काळापासून माणसाला भुरळ घालत आहेत आणि तेव्हापासूनच हिमशिखरं सर करण्याची गिर्यारोहणाची कला विकसित होत आली आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"प्रतिनिधिक छायाचित्र\n\nमात्र वातावरण बदलाचा दुष्परिणाम जसा जमिनीवर जाणवतोय, तसा तो बर्फाच्छादित पर्वतरांगांवरही होत आहे. परिणामी गिर्यारोहण अधिक आव्हानात्मक बनत आहे. \n\nजगातल्या जवळपास सर्वच भागांमध्ये गिर्यारोहण दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चाललंय आणि याचं कारण आहे 'वातावरण बदल'. गिर्यारोहण तज्ज्ञ आणि वैज्ञानिकांनी हा धोक्याचा इशारा दिला आहे. \n\nतापमान वाढू लागल्याने आल्प्सच्या पर्वतरांगांवरचा बर्फाचा थर पातळ होऊन दरड आणि दगड कोसळण्याच्या घटना वारंवार घडू लागल्याचं त्यांचं म्हणणं आहे. \n\nInternatio"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हवामान बदलामुळे समुद्राला उष्णतेची भरती; नव्या संकटांची चाहूल\\nसारांश: गेल्या 25 वर्षांत जगातील समुद्रांनी जास्त उष्णता शोषून घेतली आहे, पण याकडे दुर्लक्ष होत असल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. या नव्या संशोधनामुळे पृथ्वीचं तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी असलेल्या आव्हानांची व्याप्ती किती तरी जास्त असलयाचं दिसून आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"नवीन संशोधनानुसार समुद्रांमध्ये आधीच्या अंदाजापेक्षा 60 टक्के अधिक उष्णता शोषली गेली आहे, असं दिसून आलं आहे. त्यामुळे खनिज तेलांच्या ज्वलनातून बाहेर पडणाऱ्या उत्सर्जनांसाठी पृथ्वी अधिकच संवेदशील असल्याचा निष्कर्ष निघतो. \n\nतसंच या शतकात जागतिक तापमान वाढ आवाक्यात ठेवणं आणखी अवघड होणार आहे, असंही या संशोधनातून दिसून येतं. \n\nनवीन संशोधनात काय दिसून आलं?\n\nहरित वायूमधून बाहेर पडणाऱ्या उष्णतेपैकी 90 टक्के उष्णता ही समुद्रामध्ये शोषून घेतली जाते असं Intergovernmental Panel on Climate Change (IPCC)च्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाँगकाँग आंदोलन: प्रत्यार्पण विधेयक मागे घेतल्यानंतरही 'लाखो लोक रस्त्यावर'\\nसारांश: प्रत्यार्पणाचं वादग्रस्त विधेयक हाँगकाँग सरकारने मागे घेतल्यावरही हाँगकाँगमध्ये लाखो लोक अजूनही रस्त्यांवर आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाँगकाँगमधल्या गुन्हेगारांचं चीनच्या मुख्य भूमीत प्रत्यार्पण करता यावं, यासाठीचं हे विधेयक होतं. ते पूर्णपणे रद्द करण्यात यावं, या मागणीसाठी लाखो लोकांनी गेले काही दिवस हाँगकाँगमध्ये आंदोलन केलं. \n\nहाँगकाँगच्या नेत्या कॅरी लाम यांनी या विधेयकामुळं समाजात तणाव वातावरण निर्माण झाल्याबद्दल माफी मागितली आहे. मात्र ही निदर्शनं थांबवण्याची त्यांची तयारी नाही.\n\nहाँगकाँगवर चीनचा प्रभाव वाढत चालल्याची भीती व्यक्त करत काही लोकांनी या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर लाम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. \n\nबुधव"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाँगकाँग आंदोलनाची चीन सरकारला भीती वाटत आहे का?\\nसारांश: हाँगकाँगमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं सरकार विरोधी आंदोलन तिसऱ्या महिन्यातही सुरूच आहे. ब्रिटिशांची जुनी वसाहत असलेल्या हाँगकाँगमधल्या विविध वर्गांमध्ये आता पसरलेलं हे आंदोलन बिजिंगच्या सत्ताधाऱ्यांना धोकादायक वाटत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाँगकाँग आंदोलक\n\nफायनान्स क्षेत्रातले कर्मचारी, एअरपोर्ट स्टाफ आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे प्रशासकीय कर्मचारीही आता आंदोलनांमध्ये सहभागी होत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये या लोकांनी पुकारलेल्या संपामुळे आशियातील सर्वांत मोठ्या उद्योग केंद्रांपैकी एक असणाऱ्या हाँगकाँगच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. \n\nएरवी राजकीयदृष्ट्या निष्क्रिय असणारे हे गट सक्रिय झाल्याने आंदोलकांना बळ मिळालं असून आंदोलकांच्या मागण्यांना उत्तर देण्यासाठीचा हाँगकाँग सरकारवरचा दबाव वाढत चाललाय. \n\nबहुचर्चित प्रत्यार्पण विधेय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाँगकाँगमध्ये पोलिसांचा चीनविरोधी निदर्शकांवर अश्रूधुराचा मारा\\nसारांश: हाँगकाँगमध्ये प्रस्तावित नव्या सुरक्षा कायद्याच्या विरोधात रविवारी शेकडो लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शनं केली. पोलिसांनी जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी अश्रूधुराचा मारा केला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हाँगकाँगमध्ये नवा सुरक्षा कायदा लागू करण्याचा चीनचा विचार आहे. याचा स्थानिक लोक कडाडून विरोध करताना दिसत आहेत. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता हाँगकाँगमधील शासकीय कार्यालयांबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. \n\nसंपूर्ण जग सध्या कोरोनाशी लढत आहे पण त्याच वेळी सध्या हाँगकाँगमध्ये निदर्शनं सुरू आहेत. \n\nरविवारी नव्या सुरक्षा कायद्याचा विरोध करणारे शेकडो आंदोलक हातात पोस्टर-बॅनर घेऊन हाँगकाँगच्या रस्त्यांवर उतरल्याचं दिसून आलं. \n\nचीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी आंदोलकांना 'मूळ कायद्"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हाथरसनंतर बलरामपूरमध्ये कथित सामूहिक बलात्कार, 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू\\nसारांश: हाथरसमधल्या बलात्काराने देशभर उफाळलेला संताप शांत होतो न होतो तोच उत्तर प्रदेशातल्याच बलरामपूरमध्ये एका दलित मुलीवरही कथित सामूहिक बलात्कार झाल्याचं तिच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"बलरामपूर पोलिसांनी ट्वीटरवर एक व्हिडियो पोस्ट करत तरुणीच्या पालकांकडून तक्रार मिळाल्याची माहिती दिली आहे. \n\nपोलिसांनी या व्हिडियोमध्ये म्हटलं आहे, \"तक्रारीत 22 वर्षांच्या मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं आहे की ती एका खाजगी कंपनीत नोकरी करायची. मंगळवारी मुलगी कामावर गेली. पण संध्याकाळी उशिरापर्यंत घरी परतलीच नाही. कुटुंबीयांनी तिला फोन करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क होऊ शकला नाही. थोड्या वेळाने मुलगी रिक्षाने घरी आली तेव्हा तिच्या हाताला सलाईन लावलं होतं आणि तिची परिस्थिती खूप वाईट ह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हामिद अन्सारीची सुखरूप सुटका करणाऱ्या रक्षंदा नाझ कोण आहेत?\\nसारांश: भारतीय कैदी हामिद अन्सारी सहा वर्षांनी आपल्या पालकांना भेटला. त्याचा सहा वर्षांचा तुरुंगवास संपला असून त्याला भारतात परत पाठवण्यात आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"रंक्षदा नाझ\n\nहामिद यांच्या सुटकेमागे एक महत्त्वाची व्यक्ती होती. तिचं नाव रक्षंदा नाझ असं आहे. त्या वकील आणि मानवी हक्क कार्यकर्त्या आहेत. त्यांनी हामिद अन्सारीचा खटला 2014 मध्ये हातात घेतला आणि त्याच्या सुटकेच्या अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्या हामीदबरोबर होत्या. \n\nरक्षंदा यांचा जन्म पाकिस्तानमधल्या बलुचिस्तानची राजधानी क्वेटा शहरात झाला आहे. त्या पंजाबच्या वेगवेगळ्या भागात मोठ्या झाल्या. नंतर त्या खैबर पख्तुन्वा या राज्याच्या पेशावर शहरात गेल्या. त्यांनी तिथे आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्या गेले 2"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हिंदू-मुस्लीम विवाह : कथित 'लव्ह जिहाद'विरोधात मध्य प्रदेश सरकार कायदा आणणार\\nसारांश: मध्यप्रदेशातलं भाजप सरकार लवकरच आंतरधर्मीय विवाहांविषयी कायदा आणणार आहे, ज्याअंतर्गत दोषी आढळल्यास पाच वर्षांपर्यंत शिक्षा होऊ शकते.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीही याआधी सांगितलं होतं, 'की त्यांचं सरकार असा कायदा आणणार आहे.'\n\nमंगळवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सरकारच्या निर्णयाविषयीची माहिती देताना म्हटलं की, \"मध्य प्रदेश सरकार लव्ह जिहादच्या मुद्द्यावर धर्म स्वातंत्र्य कायदा आणेल. विधानसभेच्या आगामी अधिवेशनात त्यासाठी विधेयक मांडलं जाईल. कायदा आणल्यावर अजामीनपात्र कलमांअंतर्गत खटला दाखल केला जाईल आणि पाच वर्षांची कठोर शिक्षा दिली जाईल.\"\n\nयाआधीच उत्तर प्रदेश आणि हरियाणातल्या भाजप सरकारनं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हिमाचल प्रदेशात शेतात 'उगवतात' चक्क नव्या कोऱ्या गाड्या\\nसारांश: तुम्ही प्रवासाला निघाला आहात, झाडं, झरे, रस्ते वेगाने पळत आहेत. लांबलचक शेतांकडे पाहून तुम्ही शहराच्या गर्दीतून, ट्रॅफिकमधून बाहेर पडलो असं म्हणत निश्वास टाकता तेवढ्यात तुम्हाला बाजूच्या शेतात उभ्या असलेल्या शेकडो नव्याकोऱ्या गाड्या दिसतात.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"तुम्ही म्हणाल अरेच्चा! आजकाल शेतात गाड्यापण उगवायला लागल्या की काय?\n\nपण खरी स्टोरी थोडी वेगळी आहे. \n\nहिमाचल प्रदेशची राजधानी शिमलाकडे जाताना रस्त्यात लागणाऱ्या छोट्या, मोठ्या डोंगरांवर नजर टाकली तर तिथल्या शेतात उभ्या असणाऱ्या शेकडो नव्याकोऱ्या कार दिसतात. \n\nएखाद्याला असं वाटू शकतं की या कार इथल्या शेतकऱ्यांच्या समृद्धीचं लक्षण आहे पण गावात गेलं की काही वेगळंच ऐकायला मिळतं. \n\nया शेतकऱ्यांनी आपलं शेती सोडून गाड्या उभ्या करायला जागा का दिली? \n\nरानडुकरं, माकडं आणि नीलगायींचा हैदोस \n\nइथल्या शेतकऱ्या"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हिमालयातील हिमनद्या वेगाने वितळतायत: भारतासाठी का आहे धोक्याची घंटा?\\nसारांश: हवामान बदलामुळे हिंदुकुश आणि हिमालयातील हिमनद्या वेगानं वितळत असल्याचं दिसून आलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"जर कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन लवकर कमी झालं नाही तर हे मोठे हिमाच्छादित प्रदेश नष्ट होतील, असं अभ्यासातून दिसून आलं आहे.\n\nया शतकामध्ये 1.5 अंश सेल्सियसपर्यंत तापमानवाढ रोखू शकलो तरीही यामधील एक-तृतियांश बर्फ वितळेल असं दिसतं. या हिमनद्या त्यांच्या आसपासच्या 8 देशांमधील 2.5 अब्ज लोकांना पाणी पुरवणारा महत्त्वाचा स्रोत आहेत.\n\nके 2 आणि माऊंट एव्हरेस्ट ही हिंदुकुश आणि हिमालय पर्वत रांगेतील हिमाच्छादित शिखरं आहेत. ध्रुवीय प्रदेशानंतर पृथ्वीवर सर्वांत जास्त बर्फ याच प्रदेशात आहे.\n\nपण तापमानवाढीमुळे य"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हुंडा प्रतिबंधक कायद्यात सुप्रीम कोर्टानं केला बदल\\nसारांश: हुंडा प्रतिबंधक कायद्यात (498A) सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा बदल केला आहे. शुक्रवारी कोर्टानं त्यावर निकाल दिला.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"या बदलानुसार आता महिलेने तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना अटक करण्याबाबत कुटुंब कल्याण समितीची कोणतीही भूमिका असणार नाही. \n\nकोर्टानं गेल्या वर्षी या प्रकरणांसाठी कु़टुंब कल्याण समिती स्थापन करण्याचा निर्णय दिला होता. पण ताज्या निकालात कु़टुंब कल्याण समितीला वगळण्यात आलं आहे. \n\nसरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. \n\nहुंडा प्रतिबंधक कायद्याच्या गैरवापराबाबत समाजात असंतोष होता. या कायद्याचा पुरुषांविरोधात गैरवापर"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हॅलो, मी दाऊद बोलतोय! पत्रकाराला जेव्हा येतो धमकीचा फोन\\nसारांश: दाऊद इब्राहिम हे नाव आजही तपास यंत्रणांसाठी कोडं आहे. दाऊदशी थेट फोनवरून बोलण्याचा अनुभव कसा असेल?\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"दाऊद इब्राहिम भारतातल्या तपास यंत्रणांसाठी कोडं आहे.\n\nमी फोन उचलला तर पलीकडचा माणूस अत्यंत शांत आवाजात म्हणाला, 'होल्ड रखो, बडा भाई बात करेगा'. फोन करणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं छोटा शकील. \n\nमाझ्यासमोर आऊटलुक मासिकाचे ज्येष्ठ पत्रकार अजित पिल्लई श्वास रोखून उभे होते. मी आजूबाजूला पाहिलं तर ऑफिसमधले सगळे माझ्याकडेच रोखून बघत होते. \n\nसगळ्यांना ठाऊक होतं की, असा फोन रोज येत नाही. फोन करणाऱ्याची ताकद बरीच आहे आणि परिस्थिती बिघडली तर दिल्लीत पत्रकाराची हत्या अशी बातमीही येऊ शकते. \n\nकाही मिनिटांनंतर पली"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हैदराबाद बलात्कार प्रकरण : 'बलात्कारी पुरुष' अशी प्रतिमा आपल्याला प्रिय आहे का? - दृष्टिकोन\\nसारांश: प्रश्न तोच आहे आणि अनेक वर्षांपासून तो रेंगाळतो आहे. दरवेळी जेव्हा एखादी बलात्काराची घटना घडते तेव्हा हाच प्रश्न पुन्हा पुन्हा पडतो.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अडचण अशी आहे की या प्रश्नाला कुठलंही एक उत्तर नाही. उत्तरावर आपल्या साऱ्यांचं एकमत नाही. काही उत्तरं ही तरुण पुरुषी समाजाची आहेत. काही उत्तरं स्त्रियांकडून आलेली आहेत. काही उत्तर अधिक गंभीर आणि व्यापक प्रश्नांना जन्म देतात. मीही प्रयत्न केला. हेच उत्तर आहे, असा माझा दावा नाही. प्रयत्न आहे. \n\nकुणाच्याही इच्छेविरुद्ध केलेलं काम म्हणजे बलात्कार. कुणावर आपली इच्छा थोपवणं म्हणजे बलात्कार. बलात्काराची ही कायदेशीर व्याख्या नाही. त्यावर पुन्हा कधी चर्चा करूया. सध्या आपण ढोबळमानाने चर्चा करूया. \n\nप्रश्न"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: हैदराबादमधील निजाम संग्रहालयातून 50 कोटींचा लंच बॉक्स चोरीला\\nसारांश: हैदराबादमधील राजघराण्यातील हिरेजडित सोन्याचा लंचबॉक्स चोरीला गेला आहे. हैदराबाद पोलीस या प्रकरणी चोरांचा कसून शोध घेत आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"चोरट्यांनी रुबी आणि सोन्याचा चहाचा कप, बशी आणि चहाचा चमचा चोरला आहे. यांचं एकूण वजन 3 किलो इतकं आहे. या संपूर्ण ऐवजाची किंमत 50 कोटींच्या आसपास आहे. \n\nहा संपूर्ण ऐवज हैदराबादचा शेवटचा निजाम राजा मीर उस्मान अली खान यांच्या मालकीचा आहे. त्यांच्या काळातील जगातील सर्वांत श्रीमंतापैकी ते एक होते. \n\nसोमवारी सकाळी या चोरीचा उलगडा झाला. आदल्या दिवशी चोरी झाल्याचा त्यांचा अंदाज आहे. या कुटुंबाच्या मालकीची असलेली तलवारही 10 वर्षांपूर्वी चोरीला गेली आहे. \n\nया चोरीत दोन लोकांचा सहभाग आहे असा संशय पोलिसांन"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: होळी : मला रंग खेळायचा नाही, माझ्या मताचा आदर करा'\\nसारांश: No means no. पिंक चित्रपटातून दिलेला हा संदेश शारीरिक संबंध किंवा नातेसंबंधांपुरताच मर्यादित नसून सण साजरे करण्याच्या पद्धतीलाही लागू आहे. पण हे कळायला मला तशा प्रसंगातून जावं लागलं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"होळी सण आहे तर बळजबरी कशाला?\n\n'बुरा ना मानो, होली है...' असं म्हणत धुळवडीच्या दिवशी गावभर धुडगूस घालणाऱ्या एका टोळक्याच्या तावडीत मी सापडले, त्या वेळी 'पिंक' प्रदर्शितही झाला नव्हता. पण 'नाही म्हणजे नाही', हे त्या वेळीही कोणीच ऐकलं नव्हतं.\n\nमला आठवतं, मी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला होते. मैत्रिणीकडून होळी खेळून घरी परतत होते. तेवढ्यात एका टोळक्याने मला एकटीला बघून फुगे, पाणी आणि इतरही काही भरलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा मारा सुरू केला!\n\nते फुगे अंगावर पडले तेव्हा त्या पाण्यामुळे मी भिजले, एवढं"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘MPSC पास होऊन नायब तहसीलदार झालोय, पण नियुक्तीची वाट पाहत शेतमजुरी करतोय’\\nसारांश: \"MPSC मधून नायब तहसीलदार म्हणून निवड झालीय. 10 महिने झाले तरी सरकारनं नियुक्त दिली नाहीय. सध्या शेतमजूर म्हणून काम करतोय. लोक आम्हाला हसतात आणि सरकारला शिव्या देतात. नियुक्ती कधी?\"\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"हतबल होत विचारलेला हा प्रश्न आहे प्रवीण कोटकर यांचा.\n\nएक-दोन नव्हे, तर 400 हून अधिक जण नियुक्त्यांच्या प्रतीक्षेत आहेत आणि प्रवीण कोटकर यांच्यासारखीच हतबलता त्यांच्यातही दिसून येते.\n\n'शेताच्या बांधावरून नियुक्ती मिळण्याची वाट पाहतोय'\n\nप्रवीण यांनी सोशल मीडियाद्वारे आपली हतबलता व्यक्त केली आणि त्यानंतर एकामागोमाग एक उमेदवार बोलू लागले. स्पर्धा परीक्षांचं स्वप्न उराशी बाळगून, आर्थिक अडचणींवर मात करून, पुण्यासारख्या शहरात येऊन, यश तर मिळवलं, पण यशानंतरही 'स्ट्रगल' काही संपला नाही, अशी अवस्था या उमे"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘तिच्याशी लग्न करशील का?’ बलात्काराच्या आरोपीला सुप्रीम कोर्टाने विचारलं\\nसारांश: सर्वोच्च न्यायालयाने जळगावातील एका बलात्कार प्रकरणातील आरोपीला पीडितेशी लग्न करणार का? अशी विचारणा केली आहे. तसंच पुढील चार आठवडे आरोपीला अटक न करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"महाराष्ट्र सरकारच्या एका कर्मचाऱ्यावर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायलयाने आरोपीला पीडितेशी लग्न करणार का? असा प्रश्न विचारला.\n\nसरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आरोपीला विचारले, \"तुला (पीडितेशी) लग्न करायचे असल्यास आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. तू तसं केलं नाही तर तुझी नोकरी गमवशील तसंच तू तुरुंगात जाशील. तू मुलीवर बलात्कार केला आहेस.\"\n\nमहाराष्ट्र स्टेट"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘बाबरी मशीद नियोजन करून पाडली, याचा मी साक्षीदार आहे’\\nसारांश: बाबरी मशीद खटल्याचा निकाल लखनऊच्या विशेष कोर्टात लागलाय आणि सर्व 32 आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. बाबरी मशीद समाजकंटकांनी पाडली आणि त्यामागे कोणताही सुनियोजित कट नव्हता, असं कोर्टाने म्हटलं आहे.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"पण हा सुनियोजित कटच होता, असा दावा 'एका होता कारसेवक' या पुस्तकाचे लेखक आणि माजी कारसेवक अभिजित देशपांडेंनी केला आहे. \n\n6 डिसेंबर 1992 या दिवशी अयोध्येत उपस्थित असलेल्या आणि तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या दोन 'कारसेवकां'शी काही दिवसांपूर्वी बीबीसी मराठीने संवाद साधला होता. \n\nबाबरी\n\nत्यातले एक आहेत अभिजित देशपांडे, ज्यांनी पुढे जाऊन 'एक होता कारसेवक' हे पुस्तक लिहिलं. त्यांना मशीद पाडण्याच्या प्रक्रियेत सहभागी असल्याचा आता खेद वाटतो. दुसरे आहेत विवेक प्रभाकर सिन्नरकर, जे अजूनह"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘भारताने हिंदुराष्ट्र फाळणी झाली तेव्हाच व्हायला हवं होतं’: मेघालय हायकोर्टाने रद्द केलं स्वतःचंच वादग्रस्त वाक्य\\nसारांश: भारताची फाळणी झाली तेव्हाच भारताला हिंदू राष्ट्र घोषित करायला हवं होतं, असं वाक्य असलेला निर्णय मेघालय उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने (डिव्हिजन बेंच) बदलला आहे. हे वाक्य एकसदस्यीय खंडपीठाने दिलेल्या निर्णयात वापरलं होतं.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"मुख्य न्यायाधीश मोहम्मद याकूब मीर आणि न्यायाधीश एच. एस. थंगकियू यांनी हा बदल करताना न्यायाधीश सुदीप रंजन सेन यांचा विचार कायदेशीरदृष्ट्या चुकीचा आणि घटनात्मक मूल्यांशी सुसंगत नसल्याचं सांगितलं.\n\nगेल्या वर्षी 10 डिसेंबर रोजी न्यायमूर्ती सेन यांनी मूळ रहिवासी प्रमाणपत्राशी (डोमिसाइल सर्टिफिकेट) संबंधित एक निकाल जाहीर करताना पंतप्रधान, गृहमंत्री, कायदेमंत्री आणि खासदारांना एक कायदा लागू करण्याचं आवाहन केलं होतं. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातून आलेल्या विविध धर्म आणि समुदायाच्या लोकांना या काय"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘माझं लग्न नाही झालं, पण मला 35 मुलं आहेत’\\nसारांश: सडपातळ बांधा, थकलेला चेहरा तरीही डोळ्यांत मार्दव असलेल्या युईची ईशीचं वय आहे 38 वर्षे. चाळीशीही न ओलांडलेल्या युईची ईशीला त्याच्या वयाच्या इतर कोणापेक्षाही जास्त मुलं आहेत.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"युईचीच्या मुलांची संख्या आहे 35 आणि त्याची एक दोन नाही तर तब्बल 25 कुटुंबं आहेत. मात्र यांपैकी कोणीही त्याचे खरे कुटुंबीय नाहीत. \n\nदहा वर्षांपूर्वी ईशीने 'फॅमिली रोमान्स' या कंपनीची स्थापना केली. ही कंपनी 'कुटुंब आणि मित्रमंडळी' भाड्यावर देते. या कंपनीचे 2200 कर्मचारी गरजू कुटुंबांसाठी वडील, आई, चुलत भावंडं, काका, आजी-आजोबा आणि इतर नातेवाईंकाची भूमिका बजावतात.\n\nही कंपनी आणि तिच्या देखण्या मालकाची प्रसिद्धी तेव्हा पासून वाढतेच आहे. \n\nआज ईशी 35 मुलांचा बाबा आहे आणि या कोणाशीही रक्ताचं नातं नसूनही"} {"inputs":"लेखाचे खालील शीर्षक आणि सारांश दिल्यास, त्यांच्यासोबत जाण्यासाठी एक छोटा लेख किंवा दीर्घ लेखाची सुरुवात तयार करा. शीर्षक: ‘हो मी नागा आहे आणि याचा अर्थ मी भारतीय नाही असा होत नाही’\\nसारांश: नागालँड हे पर्वतरांगांमध्ये वसलेलं एक राज्य आहे. या राज्यात नुकत्याच निवडणुका झाल्या. बीबीसीच्या शालू यादव आणि शरद बढे यांनी तिथल्या लोकांशी त्यांना सामोरं जाव्या लागत असलेल्या भेदभावाबद्दल त्यांची मतं जाणून घेतली.\\nलेख (कमाल ५०० वर्ण):","targets":"अले मेथा, 35 \n\nमी अनेक शहरांत काम केलं आहे. मी नागालँडची आहे असं जेव्हा लोकांना कळतं तेव्हा ते म्हणतात, \"अच्छा म्हणजे तू कुत्रा खात असशील, तू नक्की साप खात असशील.\" ते म्हणतात, \"हे अतिशय हिंसक आहे.\"\n\nते म्हणतात, \"तुम्ही डुकराचं मांस कसं काय खाऊ शकता, हे अतिशय किळसवाणं आहे.\"\n\n\"मी डुकराचं मांस खाते हे मी नाकारत नाही. ते अतिशय चविष्ट असतं.\"\n\nमग मला असं लक्षात आलं की दुर्लक्ष केल्यामुळेच लोक आम्हाला पारखत असतात. म्हणून मी त्यांना आमच्या आयुष्याबद्दल आणि संस्कृतीबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते.\n\nआणि हो"}